diff --git "a/data_multi/mr/2020-34_mr_all_0086.json.gz.jsonl" "b/data_multi/mr/2020-34_mr_all_0086.json.gz.jsonl" new file mode 100644--- /dev/null +++ "b/data_multi/mr/2020-34_mr_all_0086.json.gz.jsonl" @@ -0,0 +1,957 @@ +{"url": "https://marathibrain.com/goas-public-transport-to-start-electric-bus-service/", "date_download": "2020-08-07T21:21:20Z", "digest": "sha1:CVXUYGQMGNIXBUR3UDZIA5AWKU2GW4TY", "length": 13025, "nlines": 168, "source_domain": "marathibrain.com", "title": "गोव्याच्या रस्त्यांवर 'इलेक्ट्रिक बस'ची फेरी - MarathiBrain.com", "raw_content": "\nआरोग्यमंत्री राजेश टोपे यांना मातृशोक\nवातानुकूलित लोकल रेल्वेविषयी अद्याप स्पष्टता नाही\nराज्यशासनाचे शेतकऱ्यांसाठी कौशल्याधारित प्रशिक्षण कार्यक्रम\nराज्यातील ६० टक्के उद्योगधंदे अद्याप बंदच\nHome अर्थकारण गोव्याच्या रस्त्यांवर ‘इलेक्ट्रिक बस’ची फेरी\nगोव्याच्या रस्त्यांवर ‘इलेक्ट्रिक बस’ची फेरी\nगोव्याच्या सार्वजनिक वाहतूक क्षेत्रात लवकरच एक नवा बदल बघायला मिळणार आहे. गोव्यातील सार्वजनिक वाहतूकीसाठी कार्यरत असलेले कदंब महामंडळ लवकरच १०० विद्युत बसगाड्या नागरिकांसाठी उपलब्ध करून देणार आहे.\nरस्त्यांवर वाहनांचे वाढते प्रमाण आणि त्यांतील इंधनांमुळे होणारे पर्यावरणाचे प्रदूषण टाळण्यासाठी सगळीकडे विद्युतवर चालणाऱ्या वाहनांना उत्तम प्रतिसाद मिळू लागला आहे. यातच एक उद्यमी पाऊल म्हणून लवकरच गोव्याच्या रस्त्यांवर विद्युत ऊर्जेवर चालणाऱ्या बसगाड्या धावणार आहेत. गोव्यात सार्वजनिक वाहतूकीचे कार्य करणारे ‘कदंब महामंडळ’ आणि ‘नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन (एनटीपीसी)’ यांच्यात नुकताच एक सामंजस्य (Memorandum of Understanding) करार झाला आहे. या करारानुसार लवकरच १०० विद्युतचलित (इलेक्ट्रिक) बसगाड्या गोव्याच्या राज्यांतर्गत मार्गांवर धावणार आहेत. या बसगाड्या एनटीपीसी पुरवणार आहे व सोबतच गाड्यांच्या देखभाल, दुरुस्तीचे कामही एनटीपीसी करणार आहे.\n● कदंब आणि एनटीपीसी करारातील मुद्दे :\n१. राज्यातील रस्त्यांवर धावणाऱ्या बसगाड्या, तसेच दुचाकी किंवा चारचाकी वाहनांना इलेक्ट्रिक चार्जिंगसाठी सोय करण्याची तरतूद.\n२. इंडियन ऑईल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम यांसारख्या आघाडीच्या पेट्रोलियम कंपन्यांचाही या सामंजस्य करारात समावेश.\n३. पंचवीस ते तीस बसगाड्या एका टप्प्यात याप्रमाणे चार टप्प्यात वर्षभरात एकूण १०० विद्युतचलित बसगाड्या घेतल्या जातील.\n४. यासाठी कदंब महामंडळ एनटीपीसीला प्रति किलोमीटरमागे ४७ ते ४९ रुपये भाडे देईल.\n५. दिवसाकाठी २०० किलोमीटर बस धावणे गरजेचे आहे. यामुळे कदंब महामंडळाचा प्रति किलोमीटर तीन ते चार रुपये खर्च वाचेल. अशाप्र��ारे एका बसवर कदंबचे वर्षाकाठी तीन लाख रुपये वाचण्याचा दावा या करारात करण्यात आला आहे.\n६. एकदा चार्ज केल्यानंतर ह्या विद्युत बसगाड्या १२० किलोमीटरपर्यंत धावतील.\nसध्या या कराराची फाईल शासनाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आली आहे. जर मंजूरी योग्य त्या कालावधीत मिळाली, तर जून २०१९ पर्यंत ही योजना प्रत्यक्ष अंमलात येईल. करारावर सह्या झाल्यानंतर तीन महिन्यांच्या आत पायाभूत सुविधा निर्माण केल्या जातील आणि यासाठीची संपूर्ण गुंतवणूक एनटीपीसीतर्फे केली जाणार आहे. हे सर्व प्रत्यक्षात आल्यावर, देशात विद्युतचलित बसगाड्यांद्वारे सार्वजनिक वाहतूक पुरवणारे कदंब महामंडळ हे ‘देशातील पहिले महामंडळ’ ठरणार असल्याचा दावाही संबंधित करारबद्ध संस्थांकडून करण्यात आला आहे.\nPrevious articleमंत्रालयातून निघाला ६५० ट्रक कचरा \nNext articleमीरा भाईंदरमध्ये होणार जैव-विविधता उद्यान\nजी. सी. मुर्मु देशाचे नवे ‘नियंत्रक व महालेखापरीक्षक’\nआरबीआयच्या नव्या पतधोरणात व्याजदरात बदल नाही\nजम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मुर्मु यांचा राजीनामा ; मनोज सिन्हा नवे उपराज्यपाल\nगरीबरथ नाही, आता हमसफर \nमुंबई विद्यापीठातील पासिंग माफियांचे गैरप्रकार उघडकीस\nभारतात ‘हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन’चा वापर सुरूच राहणार : आयसीएमआर\nपरदेशातील सर्वात जास्त पैसे येतात भारतात\nपश्चिम बंगाल पुनर्नामित करण्यास ममतांची मोदींनी विनंती\nगडकिल्ल्यांऐवजी मंत्र्यांचे बंगले भाड्यावर द्या : राज ठाकरे\nकोरोना रुग्णांवरील अ‍ॅझीथ्रोमायसीनचे वापर थांबवणार : आयसीएमआर\nविश्लेषणात्मक व माहिती पत्रकारितेतील एकमेव मराठी ई-दालन. Analytical & Informative Journalism in Marathi. बातम्या आणि बरंच काही.\nआरोग्यमंत्री राजेश टोपे यांना मातृशोक\nवातानुकूलित लोकल रेल्वेविषयी अद्याप स्पष्टता नाही\nराज्यशासनाचे शेतकऱ्यांसाठी कौशल्याधारित प्रशिक्षण कार्यक्रम\nराज्यातील ६० टक्के उद्योगधंदे अद्याप बंदच\nनफेबाज ‘जॉन्सन अँड जॉन्सन’वर ₹२३० कोटींचा दंड \n‘ग्लेनमार्क फार्मा’ला ‘फॅव्हीपीरावीर’च्या वैद्यकीय चाचण्यांसाठी ‘डिसीजीआय’ची परवानगी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/pune-news/man-murder-his-pregnant-wife-in-pune/articleshow/70830437.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article3", "date_download": "2020-08-07T21:20:34Z", "digest": "sha1:N5733265HUOVXPPQOUIF4EDJJZ64V5XW", "length": 12030, "nlines": 114, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nआठ महिन्यांच्या गर्भवती पत्नीचा पतीकडून खून\nपती वेडसर वागू लागल्याने सासरी आलेल्या गर्भवती पत्नीचा पतीने मानेवर घाव घालून खून केला. फुगेवाडी येथे रविवारी (२५ ऑगस्ट) ही घटना घडली. अडीच आणि साडेतीन वर्षांच्या चिमुरड्यांसमोरच पतीने पत्नीचा खून केल्याने एकच खळबळ उडाली आहे.\nम. टा. प्रतिनिधी, पुणेः पती वेडसर वागू लागल्याने सासरी आलेल्या गर्भवती पत्नीचा पतीने मानेवर घाव घालून खून केला. फुगेवाडी येथे रविवारी (२५ ऑगस्ट) ही घटना घडली. अडीच आणि साडेतीन वर्षांच्या चिमुरड्यांसमोरच पतीने पत्नीचा खून केल्याने एकच खळबळ उडाली आहे.\nपतीला पुण्याच्या ससून सर्वोपचार हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. मोलमजुरी करणारा पती गेल्या काही दिवसांपासून वेडसर वागत असल्याने त्याच्या कुटुंबियांनी पत्नीला कळविले. पत्नी आठ महिन्यांची गर्भवती असल्याने औरंगाबाद येथे माहेरी गेली होती. पती आजारी असल्याने ती आजच सासरी आली होती.\nघरात (पत्राशेड) चहा करीत असताना तो पाठी मागून आला. तेव्हा आईच्या जवळ दोन चिमुरडे बसले होते. त्याने चहा बनविणाऱ्या पत्नीच्या मानेवर धारदार शस्त्राने घाव घालून खून केला. त्यानंतर स्वतःच्या गळ्यावर वार करून घेतला. दोन्ही लहान मुलांनी ही बाब घराबाहेर बसलेल्या कुटुंबियांना सांगितली. त्यानंतर एकच गोंधळ उडाला. कुटुंबियांनी पोलिसांच्या मदतीने सुरुवातीला पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेथे पत्नीचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहिर केले. तर पतीला ससून सर्वोपचार हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\nprakash ambedkar : अयोध्या हे बौद्धांचे सांस्कृतिक शहर;...\npune : लिफ्ट देऊन महिलेवर बलात्कार, मुंढवामध्ये गुन्हा ...\nसोशल डिस्टनसिंग पाळ, आमच्या ४ मंत्र्यांना लागण; मनसे नग...\nराज्यात डेंगीचे दोन हजार रुग्ण महत्त���ाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nसुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी रिया चक्रवर्तीला अटक होणार\n'संयुक्त राष्ट्रा'च्या गाडीतील आक्षेपार्ह सेक्स व्हिडिओ व्हायरल\nहरयाणा: सेक्स रॅकेट उघडकीस\nमार्क्ससाठी सेक्स घोटाळा: विरोधकांची CBI चौकशीची मागणी\nऔरंगाबादमध्ये जीवाची बाजी लावून तरुणांनी वाचवले बुडणाऱ्या तरुणाचे प्राण\nराफेल विमाने भारतात दाखल, नौदलाकडून स्वागत\nदेश'पावसामुळे धावपट्टीचा अंदाज न आल्याने विमानाला अपघात'\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\nLive: कोल्हापूरात दिवसभरात २४० करोना बाधित रुग्ण आढळले\nनागपूरनागपुरातील करोनाचा 'हा' आकडा चिंता वाढवणारा\nमुंबईरिया चक्रवर्तीची ८ तास चौकशी; कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता\nजळगावजळगावचं टेन्शन वाढलं; करोनाबाधितांचा 'हा' आकडा धोक्याचा\nदेश'अयोध्येत मशिदीसोबत रुग्णालय उभारण्यासाठी १ महिन्याचा पगार देणार'\nदेशकुठल्याही स्थितीसाठी सज्ज राहा, लष्कर प्रमुखांचे आदेश\nकोल्हापूरब्रह्मनाळमध्ये नवी बोट पोहचताच परत मागितली; मंत्र्याने केला फोन\nकार-बाइककिआ सॉनेटपासून टाटा HBX पर्यंत, ऑगस्टमध्ये या ४ कार येताहेत\nमोबाइलसर्वात जास्त विकला जाणारा अँड्रॉयड फोन झाला स्वस्त; नवी किंमत पाहा\nरिलेशनशिपभावाच्या संगतीत बहिण बनू शकते एक चांगली व्यक्ती, आम्ही नाही विज्ञान म्हणतंय हे\nविज्ञान-तंत्रज्ञानइंडियन ब्रँड Shinco चे ३ जबरदस्त टीव्ही लाँच, जाणून घ्या किंमत-फीचर्स\nधार्मिकश्रीकृष्ण नीती: 'हे' ११ निर्णय ठरले महाभारताचे टर्निंग पॉइंट; वाचा\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/mumbai/coronavirus-godbengal-purchase-masks-state-take-proof-somewhere-rs-42-and-somewhere-rs-230-a301/?utm_source=Lokmat.com&utm_medium=coronanews-rotator", "date_download": "2020-08-07T20:29:01Z", "digest": "sha1:GML7S5PA73AW5PTD2JYRCV6TIZYBYGRB", "length": 31977, "nlines": 394, "source_domain": "www.lokmat.com", "title": "coronavirus: राज्यात मास्कच्या खरेदीचे गौडबंगाल, हे घ्या पुरावे ! कुठे ४२ रुपयांना तर कुठे २३० रुपयांना खरेदी - Marathi News | coronavirus: Godbengal of the purchase of masks in the state, take this proof! Somewhere for Rs 42 and somewhere for Rs 230 | Latest mumbai News at Lokmat.com", "raw_content": "शनिवार ८ ऑगस्ट २०२०\n आता कोकणवासीयांसाठी १० दिवसांचा क्वारंटाइन, शासन आदेश आला\nसुशांतच्या डायरीची शेवटची पाने महत्वाची, सुगावा लागू शकतो मारेकऱ्याचा\nSushant Singh Rajput Suicide: ईडीच्या चौकशीला रिया चक्रवर्तीचं असहकार्य; अनेक प्रश्न अनुत्तरित\n६५ वर्षांवरील कलाकारांचा चित्रीकरणाचा मार्ग मोकळा\nDisha Salian Death Case: मरण्यापूर्वी तब्बल 45 मिनिटे फोनवर बोलली दिशा, 'या' गोष्टींचा केला उल्लेख\nरिया चक्रवर्तीने महेश भटसह या लोकांना केले होते कॉल्स, रिपोर्टमधून समोर आले सत्य\n\"परम्‍परा, प्रतिष्‍ठा और अनुशासन\" म्हणत जेव्हा बच्चन बहू ऐश्वर्यावर संतापले होते अमिताभ बच्चन, हे होते कारण\nटॅलेंट मॅनेजरचा खुलासा, आत्महत्येच्या एक दिवस सुशांतशी या गोष्टी संदर्भात झाले होती चर्चा\nसमीर शर्माच्या आत्महत्येवर सगळे गप्प का अभिनेता राहुल भटचा सवाल\nसुशांंतचा नंबर ब्लॉक केल्यानंतर रिया चक्रवर्तीने अभिनेत्याच्या ई-मेल अकाऊंटसोबत केली छेडछाड\nसुप्रिया सुळे आणि अजित पवार याचं रक्षाबंधन\nसुशांतला न्याय मिळावाच पण शेतकरी आत्महत्येबद्दलही बोला\nअजित दादा पवारना मुख्यमंत्रीपदावर बघण्याची इच्छा\nकोरोना महामारीच्या अस्ताला सुरुवात \nरक्ताची कमतरता भरून काढण्यासह पोट साफ होण्यास फायदेशीर मका; इतर फायदे वाचून व्हाल अवाक्\nघरी बसून वाढलेला कमरेचा आणि पोटाचा घेर झटपट होईल कमी; फक्त 'हे' ४ उपाय वापरा\nकोरोनानंतर चीनमध्ये एक किडा पसरवतोय नवा व्हायरस, ही आहेत लक्षणं\nमहामारीच्या काळात जॉब मिळवायचा असेल तर 'या' गोष्टी माहीत असायलाच हव्यात; वेळीच जाणून घ्या\ncoronavirus: कोरोनाचा मानवी मेंदूवर होतोय असा परिणाम, नव्या संशोधनातून समोर आली धक्कादायक माहिती\nपनवेलमधील खाजगी कोविड रुग्णालयामार्फत शासनाच्या नियमांचे उल्लंघन; महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे सचिव सुधाकर शिंदे यांच्या अचानक धाडीत उघड\nकेरळ- एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या अपघातात १४ जणांचा मृत्यू; १२३ जण जखमी; १५ गंभीर जखमी\nकेरळमधील विमान अपघातामुळे दु:ख; जखमींची प्रकृती स्थिर राहावी यासाठी प्रार्थना करतो- पंतप्रधान मोदी\nकेरळमध्ये अपघातग्रस्त झालेल्या विमानात एकूण १९१ जण; १८४ प्रवाशी आणि ७ कर्मचाऱ्यांचा समावेश- एअर इंडिया\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांना फोन; एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या अपघाताची घेतली माहिती\nअमरावती- उसळगव्हाण येथे २२ वर्षीय तरुणाची आत्महत्या\nअमरावती: आज १०८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; जिल्ह्यातल्या बाधितांचा आकडा २८७२ वर\nकेरळमध्ये एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाला भीषण अपघात, अक्षरशः दोन तुकडे झाले\nकेरळ- करिपूर विमानतळावर लँडिंग दरम्यान एअर इंडियाचं विमान घसरलं; अनेकजण जखमी\nमुंबई - ईडी कार्यालयातून रिया चक्रवर्ती चौकशीनंतर निघाली\nकल्याण शीळ रस्त्याच्या कामाचा आमदार प्रमोद पाटील यांनी आढावा; एमएसआरडीसी अधिकाऱ्यांसमवेत बैठक\nसुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात रिया चक्रवर्तीची ईडीकडून साडे आठ तास चौकशी; रिया ईडीच्या कार्यालयातून रवाना\nसुशांत सिंह राजपूतची माजी बिझनेस मॅनेजर श्रृती मोदीची ईडीकडून सुरू असलेली चौकशी पूर्ण\nसोलापूर- अक्कलकोटमध्ये कोरोना रुग्णाचा रस्त्यावर मृत्यू; एक तास रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्यानं प्राण सोडला\nकोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी पूर्ण सज्ज राहा; लष्करप्रमुख मनोज नरवणेंकडून फिल्ड कमांडर्सना सूचना\nपनवेलमधील खाजगी कोविड रुग्णालयामार्फत शासनाच्या नियमांचे उल्लंघन; महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे सचिव सुधाकर शिंदे यांच्या अचानक धाडीत उघड\nकेरळ- एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या अपघातात १४ जणांचा मृत्यू; १२३ जण जखमी; १५ गंभीर जखमी\nकेरळमधील विमान अपघातामुळे दु:ख; जखमींची प्रकृती स्थिर राहावी यासाठी प्रार्थना करतो- पंतप्रधान मोदी\nकेरळमध्ये अपघातग्रस्त झालेल्या विमानात एकूण १९१ जण; १८४ प्रवाशी आणि ७ कर्मचाऱ्यांचा समावेश- एअर इंडिया\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांना फोन; एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या अपघाताची घेतली माहिती\nअमरावती- उसळगव्हाण येथे २२ वर्षीय तरुणाची आत्महत्या\nअमरावती: आज १०८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; जिल्ह्यातल्या बाधितांचा आकडा २८७२ वर\nकेरळमध्ये एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाला भीषण अपघात, अक्षरशः दोन तुकडे झाले\nकेरळ- करिपूर विमानतळावर लँडिंग दरम्यान एअर इंडियाचं विमान घसरलं; अनेकजण जखमी\nमुंबई - ईडी कार्यालयातून रिया चक्रवर्ती चौकशीनंतर निघाली\nकल्याण शीळ रस्त्याच्या कामाचा आमदार प्रमोद पाटील यांनी आढावा; एमएसआरडीसी अधिकाऱ्यांसमवेत बैठक\nसुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण���त रिया चक्रवर्तीची ईडीकडून साडे आठ तास चौकशी; रिया ईडीच्या कार्यालयातून रवाना\nसुशांत सिंह राजपूतची माजी बिझनेस मॅनेजर श्रृती मोदीची ईडीकडून सुरू असलेली चौकशी पूर्ण\nसोलापूर- अक्कलकोटमध्ये कोरोना रुग्णाचा रस्त्यावर मृत्यू; एक तास रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्यानं प्राण सोडला\nकोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी पूर्ण सज्ज राहा; लष्करप्रमुख मनोज नरवणेंकडून फिल्ड कमांडर्सना सूचना\nAll post in लाइव न्यूज़\ncoronavirus: राज्यात मास्कच्या खरेदीचे गौडबंगाल, हे घ्या पुरावे कुठे ४२ रुपयांना तर कुठे २३० रुपयांना खरेदी - Marathi News | coronavirus: Godbengal of the purchase of masks in the state, take this proof\ncoronavirus: राज्यात मास्कच्या खरेदीचे गौडबंगाल, हे घ्या पुरावे कुठे ४२ रुपयांना तर कुठे २३० रुपयांना खरेदी\n. एकाच राज्यात, शासनाच्या विविध यंत्रणांमध्ये कसलाही ताळमेळ नव्हता. शिवाय ही खरेदी करताना हाफकिनने मार्चमध्ये केलेल्या खरेदीचे दरही डावलले गेल्याचे पहाणीतून समोर आले आहे. त्यामुळे राज्याचे सकृतदर्शनी करोडो रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.\ncoronavirus: राज्यात मास्कच्या खरेदीचे गौडबंगाल, हे घ्या पुरावे कुठे ४२ रुपयांना तर कुठे २३० रुपयांना खरेदी\nमुंबई : ज्या दरात मिळतील त्या दराने मास्क खरेदी करण्याचे काम, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी केल्याचे लोकमतच्या पाहणीतून समोर आले आहे. एकाच राज्यात, शासनाच्या विविध यंत्रणांमध्ये कसलाही ताळमेळ नव्हता. शिवाय ही खरेदी करताना हाफकिनने मार्चमध्ये केलेल्या खरेदीचे दरही डावलले गेल्याचे पहाणीतून समोर आले आहे. त्यामुळे राज्याचे सकृतदर्शनी करोडो रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.\nमार्च महिन्यात हाफकिनने तब्बल अडीच लाख एन ९५ मास्क १७ रुपये ३३ पैेशांना एक आणि ४० लाख ट्रीपल लेअर मास्क ८४ पैशांना एक या दराने खरेदी केले होते. ते त्यांनी त्याचवेळी राज्यभर पाठवले होते. असे असताना सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांनी आदेश काढून स्थानिक पातळीवर खरेदीचे आदेश दिले. त्यातून हे प्रकार घडले.\nआम्ही दर ठरवून दिले आहेत, जर कोणी त्याशिवाय खरेदी केल्याचे निदर्शनास आले तर त्यावर कारवाई केली जाईल असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केले होते, आता ते यावर ���ोणती कारवाई करणार हा प्रश्न आहे. मास्कच्या दरावर नियंत्रण आणण्याची घोषणा त्यांनी केली आहे. पण जी वस्तूस्थिती समोर आली आहे ती भयंकर आहे. त्यामुळे दरावर नियंत्रण आणण्यासाठी सरकार जेवढा विलंब करेल तेवढा काळ हे प्रकार चालू राहतील असे या क्षेत्रातील तज्ञांचे मत आहे.\nसार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण विभागांचे अधिकारी, जिल्हापरिषद आणि जिल्हाधिकाऱ्यांनी हे दोन मास्क किती रुपयांना व किती संख्येने विकत घेतले याचा वस्तूनिष्ठ अहवाल सरकारने स्वत: तयार करावा आणि जनतेपुढे ठेवावा. जे अधिकार स्थानिक पातळीवर देऊ केले आहेत ते तातडीने रद्द करावेत. हाफकिन संस्थेच्या मार्फत सगळी खरेदी करण्यात यावी जेणे करुन या खरेदीवर नियंत्रण राहील आणि गैरप्रकारांना आळा बसेल.\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nCoronavirus in MaharashtraMaharashtra Governmentमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसमहाराष्ट्र सरकार\ncoronavirus: रस्त्यावरील विक्रेत्यांना व्यवसाय करू देणे धोकादायक\n... हा तर महाराष्ट्राच्या जीवन-मरणाचा प्रश्न\ncoronavirus: ‘लोकमत ऑपरेशन मास्क’ : एकाच मास्कचे १४ जिल्ह्यांमध्ये १४ दर \ncoronavirus: कोरोना तपासणी एक तासात; पुण्यातील माय लॅबची निर्मिती\nमराठा आरक्षणाचे प्रकरण : व्हिडिओऐवजी प्रत्यक्ष न्यायालयात सुनावणी घेण्याची सरकारची विनंती\n आता कोकणवासीयांसाठी १० दिवसांचा क्वारंटाइन, शासन आदेश आला\nSushant Singh Rajput Suicide: ईडीच्या चौकशीला रिया चक्रवर्तीचं असहकार्य; अनेक प्रश्न अनुत्तरित\n६५ वर्षांवरील कलाकारांचा चित्रीकरणाचा मार्ग मोकळा\nपदवी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाचा दिलासा\nएल्गार परिषद प्रकरण : दिल्ली प्राध्यापकला २१ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी\nमुंबईत परतणाऱ्यांना 14 दिवस घरातच क्वारंटाइन व्हावं लागणार, BMCचा आदेश\nसुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवावा की मुंबई पोलिसांकडेच ठेवावा... तुम्हाला काय वाटतं\nमुंबई पोलीस सक्षम cbiकडे देणं आवश्यक\nमुंबई पोलीस सक्षम (203 votes)\ncbiकडे देणं आवश्यक (349 votes)\nकोरोना महामारीच्या अस्ताला सुरुवात \nराम मंदिर पायाभरणीनिमित्त घरोघरी दिवाळी साजरी करा\nसुशांतला न्याय मिळावाच पण शेतकरी आत्महत्येबद्दलही बोला\nअजित दादा पवारना मुख्यमंत��रीपदावर बघण्याची इच्छा\nसुप्रिया सुळे आणि अजित पवार याचं रक्षाबंधन\nपरदेशी कामगारांसाठी कुवैत सरकारचा नवीन मसूदा\nबकरी ईदला कुर्बानी नाही, रक्तदान करा\nगणेश उत्सव नाही पुण्यातील मंडळे सेवा उत्सव करणार\nN95 मास्कचा जन्म कसा झाला \nतरुणीच्या गुप्तांगातून स्वॅब घेतला, नवनीत राणा संतापल्या\nलुटारू नवरी : पहिल्या पतीकडून लुटले 1 कोटी, दुसऱ्याकडून 45 लाख, तिसऱ्यासोबत पळाली अमेरिकेला\n १४ वर्षाच्या मुलीला दारू पाजून नराधमांनी केला गँगरेप\n सीरम इन्स्टिट्यूटनं जाहीर केली लसीची किंमत, फक्त २२५ रुपयांत मिळणार कोरोना लस\nकोरोनानंतर चीनमध्ये एक किडा पसरवतोय नवा व्हायरस, ही आहेत लक्षणं\ncoronavirus: कोरोनाचा मानवी मेंदूवर होतोय असा परिणाम, नव्या संशोधनातून समोर आली धक्कादायक माहिती\nमुख्यमंत्री गेहलोतांकडून भाजपाच्या महाराणींना खास गिफ्ट; काँग्रेस सरकार होणार स्थिर\nShocking: तीन महिन्यांत दहा कलाकारांनी केली आत्महत्या; नाव वाचून बसेल धक्का\nखूशखबर : 10 ऑगस्टपर्यंत येऊ शकते 'रशियन' कोरोना लस; आरोग्य मंत्री म्हणाले, परीक्षण पूर्ण\nमॉडेलिंग सोडून UPSC दिली; ऐश्वर्या श्योराण पहिल्याच फटक्यात IAS बनली\nगुलाबाची कळी कशी हळदीने माखली... पाहा, राणा दग्गुबाती व मिहिका बजाजच्या हळदीचे खास फोटो\nआशा, अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या देशव्यापी संपाला सुरुवात\n पुरातत्त्व खात्याने मंजुरी न दिल्याने आर्थिक फटका\nजेट्टीबाबत निर्णय न झाल्यास आंदोलन\nटॅक्सी चालक-मालकांना पीएम केअर फंडामधून मदत द्या\nलॉकडाऊनमुळे बदलले कारखानदारांचे अर्थकारण\n'Air India Plane Crash' : केरळमध्ये एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाला भीषण अपघात; १५ जणांचा मृत्यू, १२३ जण जखमी\n'Air India Plane Crash' : विमानाला झालेल्या अपघातात पायलट दीपक साठेंचा मृत्यू; हवाई दलात बजावली होती सेवा\n आता कोकणवासीयांसाठी १० दिवसांचा क्वारंटाइन, शासन आदेश आला\nअपघातात एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाचे दोन तुकडे झाले, पण...\nAir India Express Accident: ...अन् रनवेवरून एअर इंडियाचं विमान दरीत कोसळलं; जाणून घ्या शेवटच्या क्षणांमध्ये काय घडलं\nCoronaVirus News: इस्रायलचे शास्त्रज्ञ मायदेशी परतले; भारताचा मित्र लवकरच 'पॉझिटिव्ह' बातमी देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://bharatbodh.com/mr/people-mr/artist-mr/", "date_download": "2020-08-07T20:29:00Z", "digest": "sha1:BKYGDLGBDXHTSS4GCUWWK3AGO36KEOET", "length": 1817, "nlines": 34, "source_domain": "bharatbodh.com", "title": "कलावंत - भारतबोध", "raw_content": "\nकॅटेगरीज कॅटेगरी निवडा अभियान (1) अर्थशास्त्रज्ञ (1) ऐतिहासिक (4) करमणूक (10) कलावंत (2) चित्रपट (8) जागतिक दिवस (2) दिवस (3) देश (20) पौराणिक (2) प्रदेश (6) बातम्या (1) भूगोल (32) महासागर (1) मालिका (1) मुद्दे (3) राजकारणी (1) राष्ट्रीय दिवस (1) लोक (9) शहर (1) सण (4) समुद्र (2) सरकार (3) संस्था (2) सार्वजनिक व्यक्तिमत्व (5) स्मारके (1)\nतानाजी मालुसरे (Tanaji Malusare)\nतान्हाजी: द अनसंग वॉरियर\nनाताळ / क्रिसमस (Christmas)\nतुझ्यात जीव रंगला (मालिका)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%86%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AE", "date_download": "2020-08-07T22:23:08Z", "digest": "sha1:V2H5NNP4KXHP4ZETASMSXVWDE27TU3EZ", "length": 4792, "nlines": 51, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "आल्प-मरितीम - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nआल्प-मरितीम (फ्रेंच: Alpes-Maritimes; ऑक्सितान: Aups Maritims) हा फ्रान्स देशाच्या प्रोव्हॉंस-आल्प-कोत देझ्युर प्रदेशातील एक विभाग आहे. हा विभाग फ्रान्सच्या आग्नेय कोपर्‍यात इटली देशाच्या सीमेवर आल्प्स पर्वतरांगेत व भूमध्य समुद्राच्या किनार्‍यावर वसला आहे. मोनॅको हा सार्वभौम देश पूर्णपणे आल्प-मरितीमच्या आंतर्गत आहे.\nआल्प-मरितीमचे फ्रान्स देशामधील स्थान\nक्षेत्रफळ ४,२९९ चौ. किमी (१,६६० चौ. मैल)\nघनता २५१.८ /चौ. किमी (६५२ /चौ. मैल)\nयेथील फ्रेंच रिव्हिएरावरील अनेक निसर्गरम्य व प्रसिद्ध समुद्रकिनार्‍यांमुळे पर्यटन हा येथील सर्वात मोठा उद्योग आहे. दाट लोकवस्तीच्या ह्या विभागामधील नीस, ॲंतिब व कान ही मोठी शहरे आहेत.\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nप्रोव्हॉंस-आल्प-कोत देझ्युर प्रदेशातील विभाग\nआल्प-दा-ओत-प्रोव्हॉंस · ओत-आल्प · आल्प-मरितीम · बुश-द्यु-रोन · व्हार · व्हॉक्ल्युझ\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०२० रोजी ०३:२९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%86%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BE_%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%81", "date_download": "2020-08-07T22:08:20Z", "digest": "sha1:RISNNSYJYJACD3U7WKPYXWFVGU3TQZZJ", "length": 4413, "nlines": 31, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "आशिकागा योशिमित्सु - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nआशिकागा योशिमित्सु(सप्टेंबर २५, १३५८ - मे ३१, १४०८)हा मुरोमाची कालखंडातील जपानमधून अश्किक्गा शोगुनेटचा तिसरा शोगुन होता, जो १३६८ ते १३९४ या दरम्यान सत्तेत होता.हा जपानी शोगन आहे. योशीमित्सुचा जन्म अशिक्गा योशीयाकिराचा तिसरा मुलगा म्हणून झाला आणि तो त्याचे अपत्यांपैकी जगणारा सर्वात मोठा मुलगा होता. त्याचे लहानपणीचे नाव हारू होते. योशीमित्सु यांना १३६८ मध्ये दहा वर्षांच्या वयात, सैनिकी मालमत्तेचे आनुवांशिक प्रमुख शोगुन म्हणून नियुक्त करण्यात आले; वीसाव्या वर्षी त्याला राजेशाही न्यायालयात कार्यकारी ज्येष्ठ वकील म्हणून निवडण्यात आले होते.१३७९मध्ये,योशीमित्सू यांनी आधी निर्माण करण्यात आलेले गोझन झें स्थापनेचे संस्थात्मक फ्रेमवर्क पुनर्गठित केले.\nLast edited on ३० सप्टेंबर २०१८, at १५:०९\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ३० सप्टेंबर २०१८ रोजी १५:०९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.newsmasala.in/2018/09/blog-post_56.html", "date_download": "2020-08-07T21:40:26Z", "digest": "sha1:QNEUYQNN54YDLYWJLPKXHKO36X42VW73", "length": 17021, "nlines": 95, "source_domain": "www.newsmasala.in", "title": ""मोठी तिची सावली" पुस्तकाची धोषणा ! गानसम्राज्ञीचे ९० व्या वर्षात पदार्पण !! २८ सप्टेंबरला लोकसभा अध्यक्षांच्या हस्ते प्रकाशन सोहळ्याबाबत, न्यूज मसालाच्या रसिकांसाठी खास दीनानाथजी यांचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!", "raw_content": "\n\"मोठी तिची सावली\" पुस्तकाच�� धोषणा गानसम्राज्ञीचे ९० व्या वर्षात पदार्पण गानसम्राज्ञीचे ९० व्या वर्षात पदार्पण २८ सप्टेंबरला लोकसभा अध्यक्षांच्या हस्ते प्रकाशन सोहळ्याबाबत, न्यूज मसालाच्या रसिकांसाठी खास दीनानाथजी यांचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- सप्टेंबर २२, २०१८\nदीनानाथजी [ मनोरंजन प्रतिनिधी ]\nलता मंगेशकर यांच्या ९० व्या वर्षातील पदार्पणाचे औचित्य साधून मीनाताई मंगेशकर-खडीकर लिखित 'मोठी तिची सावली' पुस्तकाची घोषणा\nहृदयनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर,मीना मंगेशकर-खडीकर, प्रकाशक श्री. आप्पा परचुरे, अविनाश प्रभावळकर (अध्यक्ष-हृदयेश आर्ट्स) यांच्या उपस्थितीत प्रभुकुंज येथे 'हृदयेश आर्ट्स' तर्फे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत लता मंगेशकर यांच्या ९० व्या वर्षातील पदार्पणा निमित्त त्यांच्या जीवनावर आधारित 'मोठी तिची सावली' या पुस्तकाची घोषणा करण्यात आली. मीना मंगेशकर-खडीकर यांनी ह्या पुस्तकाचे लेखन केलेले असून परचुरे प्रकाशन मंदिरातर्फे हे पुस्तक प्रकाशित करण्यात येणार आहे.\nकरोडो लोकांच्या मनावर आपल्या सुमधूर आवाजाने मोहिनी घालणाऱ्या आणि प्रत्येक भारतीयाचा अभिमान असणार्‍या महान गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची जीवन कथा सांगणारे मीना मंगेशकर-खडीकर लिखित व प्रकाशक श्री. आप्पा परचुरे प्रकाशित 'मोठी तिची सावली' हे पुस्तक लवकरचं आपल्या भेटीस येणार आहे. लता मंगेशकर यांच्या आयुष्यातील अनेक मनोरंजक घटनांचा या पुस्तकात समावेश असणार आहे. हा पुस्तक प्रकाशन सोहोळा २८ सप्टेंबर रोजी, लोकसभेच्या अध्यक्षा श्रीमती सुमित्राताई महाजन यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक आणि शैक्षणिक मंत्री विनोद तावडे या सोहोळ्याचे मुख्य अतिथी असणार असून सोहोळ्याचे अध्यक्षस्थान शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे भूषविणार आहेत. पं. शंकर अभ्यंकर ह्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते असून आप्पा परचुरे आणि प्रवीण जोशी यांसमवेत अनेक जण उपस्थित रहाणार आहेत.\nया ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट\nजिल्हा परिषदेत कोरोनाचा शिरकाव सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- जून १९, २०२०\nजिल्हा परिषदेत कोरोनाचा शिरकाव नासिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी जिल्ह्यातील कोरोनाच्या पार्श्र्वभूम���वर आपल्या यंत्रणेमार्फत राबविण्यात येत असलेल्या उपाययोजना कौतुकास्पद आहेत, कोरोनाच्या संक्रमणात देशभरात रक्तादान करणाऱ्यांचे प्रमाण घटले यांतही नासिक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर व मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी राबविलेल्या रक्तदान शिबिराची महाराष्ट्र सरकारने दखल घेतली मात्र चांगले कार्य घडत असताना कोरोनाच्या शिरकावाने गालबोट लागले. कोरोनाचा शिरकाव कसा व कोठून होईल हे जागतिक आरोग्य संघटनाही ठामपणे सांगू शकत नाही, सर्वांनी वैयक्तिक पातळीवर काळजी घेणे महत्त्वाचे आहे असे या घटनेवरून दिसून येते.\nनासिक जिल्हा परिषदेच्या एका विभागातील कर्मचारी आज कोरोना संक्रमित आढळून आल्याने खळबळ माजली. यामुळे सदर विभागाच्या सर्वांची प्राथमिक चाचणी घेण्यात आली तसेच दहा दिवस विभागातील सर्वांना होमक्वारंटाईन होण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी दिल्यात न्यूज मसालाचे आवाहन ::-सर्वसामान्य जनतेने अतिमहत्त्वाच्या …\nमुख्यमंत्र्यांना दिली संपाची नोटीस ८ जानेवारीला देशव्यापी संप ८ जानेवारीला देशव्यापी संप अनेक प्रलंबित मागण्यांसाठी तब्बल २ कोटी कर्मचारी उतरणार संपात अनेक प्रलंबित मागण्यांसाठी तब्बल २ कोटी कर्मचारी उतरणार संपात सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- डिसेंबर २२, २०१९\nराज्य सरकारी निमसरकारी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांचा ८ जानेवारी २० रोजी देशव्यापी संप...\nमा.मुख्यमंत्री यांना दिली संपाची नोटीस ... नासिक::-अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी समन्वय समितीने २००५ नंतर नियुक्त झालेले राज्यातील कर्मचाऱ्यांना अंशदाई पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करणे, राज्यातील ३० टक्के रिक्त पदे तात्काळ भरून बेरोजगारी कमी करणे, बक्षी समितीचा दुसरा खंड अहवाल प्रसिद्ध करणे,\nकेंद्राप्रमाणे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सर्व वेतन भत्ते लागू करणे, जानेवारी १९ महागाई भत्त्याची थकबाकी व जुलै १९ पासून महागाई भत्ता लागू करणे, अनुकंपा तत्त्वावरील नोकरीसाठी निधन पावलेल्या कर्मचाऱ्यांचे वारस वणवण फिरत आहे तरी अनुकंपा वरील रिक्त पदे तात्काळ भरणे, पाच दिवसाचा आठवडा व निवृत्तीचे वय ६० वर्षे करणे, महिलां कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे दोन वर्ष बाल संगोपन रजा मं��ूर करणे, जिल्हा परिषद क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहत असल्याबाबत ग्रामसभा ठराव अनिवार्य केल्याचा ९सप्टेंबर १९ चा ग्रामविकास विभागाचा शासन आदेश रद्द करणे, खाजगी कंत्राटी धोरण रद्द करणे, आदी मागण्यांबाब…\n प्रश्न- सगळे इतकी वर्ष कोठे होती पावसाळ्यात छत्र्या उगवतात तसे आंदोलने, बैठका, निवेदने देण्याचा विरोधकांना उत आला आहे पावसाळ्यात छत्र्या उगवतात तसे आंदोलने, बैठका, निवेदने देण्याचा विरोधकांना उत आला आहे जिल्हा परिषद सदस्याने मंत्रालयातील पाठपुराव्याचा पुरावाच जनतेला सादर केला जिल्हा परिषद सदस्याने मंत्रालयातील पाठपुराव्याचा पुरावाच जनतेला सादर केला क्रियाशील कोण आमदार आहेत क्रियाशील कोण आमदार आहेत सविस्तर जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- जुलै १२, २०२०\nन्यूज मसाला सर्विसेस निसाका, रासाका बनकराच्या पाठपुराव्या बाबत हा घ्या पुरावा- जिल्हा परिषद सदस्य सिद्धार्थ वनारसे पावसाळ्यात छत्र्या उगवतात त्या प्रमाणे सध्या रासाका व निसाका बाबत आंदोलने, बैठका, निवेदने देण्यासाठी विरोधकांना उत आला आहे परंतू सगळे इतकी वर्षं कोठे होती परंतू सगळे इतकी वर्षं कोठे होती आमदार दिलीप बनकर यांनी निसाका व रासाकाचा प्रश्न मार्गी लावला असताना यांचे श्रेय फक्त बनकरांना जाऊ नये यासाठी विरोधकांची भुईफोड आमदार दिलीप बनकर यांनी निसाका व रासाकाचा प्रश्न मार्गी लावला असताना यांचे श्रेय फक्त बनकरांना जाऊ नये यासाठी विरोधकांची भुईफोड नासिक::-निफाड तालुक्यात सध्या पावसाळ्यात पावसापेक्षा निसाका व रासाका बाबत सोशल मीडिया व विविध दैनिकांमधून हे दोन्ही साखर कारखाने सुरू होण्या बाबत पाऊस बरसावा तशा बातम्या विद्यमान आमदार दिलीप बनकर यांच्या विषयी बरसत असल्याने जनतेत व ऊस‌ उत्पादक शेतकरी, कामगार यांनी गत पाच वर्ष व मागील काही वर्षांपासून सर्वांचा अनुभव घेतला असल्याने थोडा धीर धरत आमदार दिलीप बनकर यांचा ही अनुभव घ्यावा, \"सब्र का फल मीठा होता है\" अशा शब्दांत टिकाकारांना चांदोरी जिल्हा परिषद गटाचे जिल्हा परिषद सदस्य सिध्दार्थ वनारसे यांनी सल्ला देत विद्यमान आमदारांना नऊ महिनेच झाले आहेत, आ…\nMichael Elkan द्वारे थीम इमेज\nपंधरा वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात आहे, ऋततपाखरं व आनंदी नासिक या साप्ताहिकाचे संपादक पद सांभाळले व आता \"न्यूज मसाला\" हे साप्ताहिक २०१२ पासून प्रकाशित करीत आहे.\nअधिक दर्शवा कमी दर्शवा\nअधिक दर्शवा कमी दर्शवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-banana-export-lead-26428?tid=121", "date_download": "2020-08-07T21:07:23Z", "digest": "sha1:FHOT76UZ5UIJFL6UUYKR6TGPQJMIW3VB", "length": 22886, "nlines": 179, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in Marathi Banana export in Lead | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nखान्देशची केळी निर्यातीत आघाडी\nखान्देशची केळी निर्यातीत आघाडी\nबुधवार, 1 जानेवारी 2020\nकेळीने जगात जळगावला मोठी ओळख दिली आहे. ही ओळख टिकवून वाढत्या केळी लागवडीमध्ये आखाती राष्ट्रांमधील केळीची बाजारपेठ कष्टी, जिद्दी शेतकऱ्यांनी मिळविली आहे. केळी निर्यातीमध्ये जळगाव जिल्ह्याने मागील तीन वर्षांत केलेली कामगिरी लक्षवेधी अशीच ठरली आहे.\nकेळी लागवडीमध्ये जळगाव जिल्हा राज्यात आघाडीवर आहे. परंतु, केळीची लागवड राज्यभर वाढत आहे. मागील १० वर्षांत केळीची लागवड २५ ते ३० हजार हेक्‍टरने वाढली आहे. अलीकडे ९५ हजार हेक्‍टवर राज्यात केळी लागवड होऊ लागली आहे.\nकेळीने जगात जळगावला मोठी ओळख दिली आहे. ही ओळख टिकवून वाढत्या केळी लागवडीमध्ये आखाती राष्ट्रांमधील केळीची बाजारपेठ कष्टी, जिद्दी शेतकऱ्यांनी मिळविली आहे. केळी निर्यातीमध्ये जळगाव जिल्ह्याने मागील तीन वर्षांत केलेली कामगिरी लक्षवेधी अशीच ठरली आहे.\nकेळी लागवडीमध्ये जळगाव जिल्हा राज्यात आघाडीवर आहे. परंतु, केळीची लागवड राज्यभर वाढत आहे. मागील १० वर्षांत केळीची लागवड २५ ते ३० हजार हेक्‍टरने वाढली आहे. अलीकडे ९५ हजार हेक्‍टवर राज्यात केळी लागवड होऊ लागली आहे.\nजळगाव जिल्ह्यात दरवर्षी ४५ ते ५० हजार हेक्‍टरवर केळीची लागवड केली जाते. याच वेळी केळीचे कमी उत्पादन घेणाऱ्या गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, उत्तर प्रदेशातही केळी घेतली जात आहे. देशात सर्वत्र केळीचे उत्पादन घेतले जात असल्याने जळगावच्या केळीचा उत्तरेकडील पंजाब, हरियाना, दिल्ली, काश्‍मिरातील दबदबा काहीसा कमी होऊ लागला.\nवाहतूक खर्च कमी पडत असल्याने गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशातून पंजा���, काश्‍मीरपर्यंत केळी पोचविण्याचे प्रमाण वाढले. गुजरातमधून पंजाब, दिल्लीपर्यंत ट्रकद्वारे केळी पोचविण्यासाठी महाराष्ट्राच्या तुलनेत २० ते २२ हजार रुपये कमी खर्च येतो. राज्यातील मुंबई, पुणे, नाशिक भागात पश्‍चिम महाराष्ट्रातील केळीचा शिरकाव झाला. अशा स्थितीत केळीची नवीन बाजारपेठ मिळविण्याची गरज निर्माण झाली.\nअशात जळगावमधील केळी उत्पादक, जागतिक केळीतज्ज्ञ, काही कंपन्यांनी एकत्र येऊन केळी निर्यात कशी वाढेल यासाठी प्रयत्न सुरू केले. सुरुवातीला २००३-०४ मध्ये महाबनाना या संस्थेने परदेशात केळी निर्यातीसाठी प्रयत्न केले. नंतर केळीची हाताळणी व इतर बाबींच्या अडचणीमुळे या प्रयत्नांना पुढे बळ मिळाले नाही. केळीच्या बाजारात सतत दबाव राहिल्याने उत्पादन परवडेनासे झाले. जळगाव, चोपडा भागात केळी फेकण्याची वेळ २०११-१२ व नंतरच्या काही वर्षांत आली. केळीचा दर्जा सुधारण्याचेही आव्हान परराज्यातील केळीच्या वाढीव उत्पादनामुळे समोर आले.\nअशात शेतकऱ्यांनी केळीचा दर्जा सुधारण्यासंबंधी पारंपरिक वाणांसह उतिसंवर्धित केळी उत्पादनाला सुरुवात केली. फर्टिगेशन, करपा निर्मूलन यावर भर दिला. एकट्या रावेरात सुमारे चार लाख केळी खोडांबाबत फ्रुटकेअर तंत्रज्ञानाचा अवलंब सुरू झाला. केळी लागवडीसंबंधीचे अंतर, गुणवत्तापूर्ण वाण, ड्रिपद्वारे फर्टिगेशन, पाण्याचा काटकसरीने वापर यावर काम केले. परिणामी, केळीचा दर्जा सुधारला.\nजळगावच्या केळीची चर्चा पुन्हा एकदा उत्तरेकडे सुरू झाली. याच वेळी जागतिक केळीतज्ज्ञ के. बी. पाटील यांचा पुढाकार व तांदलवाडी (ता. रावेर) येथील दर्जेदार केळी उत्पादक प्रेमानंद महाजन व प्रशांत महाजन यांच्या ४० मेट्रिक टन केळीची २०१६ मध्ये आखातात निर्यात झाली. निर्यातीच्या केळीला बाजारातील प्रचलित दरांच्या तुलनेत २०० रुपये क्विंटलमागे अधिक मिळाले. यानंतर केळी निर्यातीसंबंधी इराण व इतर भागांतील काही मोठे खरेदीदार, आयातदार यांच्याशी संपर्क वाढला. परिणामी २०१७ मध्ये केळी निर्यात आणखी वाढली.\nयाच वर्षी अमेरिकेतील डोल व चिकिता या आघाडीच्या कंपन्यांचे प्रतिनिधीदेखील केळीखरेदीच्या संदर्भात जळगावात आले. या कंपन्यांनी दोन कंटेनर (एक कंटनेर २० मेट्रिक टन क्षमता) केळीची खरेदी करून तिची युरोपात निर्यातही केली. या कंपन्यांनी केळीखर��दीसंबंधी खानदेशात पुन्हा एकदा काम करण्याचे म्हटले आहे.\nकेळीची निर्यात वर्षागणिक वाढली आहे. सर्वाधिक निर्यात मार्च ते जून यादरम्यान केली जाते. या वेळेस केळीची मागणी राहते, दर अधिक मिळतात. यामुळे रावेर, यावल, मुक्ताईनगर या भागात केळी लागवडीसंबंधीचे वेळापत्रकही शेतकऱ्यांनी काहीसे बदलले आहे. केळीची मार्चपासून निर्यात सुरू होते. देशातील काही बड्या कंपन्या रावेर, यावल, चोपडा, मुक्ताईनगर या भागांत केळीची शिवार खरेदी करून निर्यातीचे काम करतात.\nनिर्यातीसंबंधी सुसूत्रता, व्यवस्थितपणा यावा, यासाठी आंतरराष्ट्रीय किंवा आधुनिक प्रकारचे दोन पॅक हाउस जळगाव जिल्ह्यात साकारले आहेत. त्यात एक तांदलवाडी (ता. रावेर) येथे, तर दुसरा जळगावात एका कंपनीकडे आहे. आखातातील बहरीन, इराण, इराक, सौदी अरेबिया येथे केळीची मोठी निर्यात केली जाते. केळीचे दरही मागील तीन वर्षे टिकून आहेत. बाजाराअभावी केळी फेकण्याची वेळ शेतकऱ्यांवर येत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.\nकेळीसाठी आखातातील बाजारपेठ शेतकऱ्यांच्या कष्टी, जिद्दीमुळे प्राप्त झाली आहे. जळगावमधून आखातातील केळी निर्यात अधिक होऊ लागली आहे. ती २०२० मध्ये एक हजार कंटेनरपर्यंत पोचू शकते.\n- प्रेमानंद महाजन, महाजन बनाना एक्‍सपोर्ट, तांदलवाडी (जि. जळगाव)\nनिर्यातीच्या केळीला मिळालेले सरासरी दर (प्रतिक्विंटल, रुपयात)\nजळगाव जिल्ह्यातील केळीची निर्यात (कंटेनरमध्ये, एक कंटेनर २० टन क्षमता)\n२०१९ (जूनपर्यंत) - ८००\nकेळी banana जळगाव jangaon मध्य प्रदेश madhya pradesh उत्तर प्रदेश महाराष्ट्र maharashtra मुंबई पुणे\nनाशिक जिल्ह्यात धरणांच्या पाणलोट क्षेत्रात...\nनाशिक : जिल्ह्यात मोठे ७, तर मध्यम १७ असे एकूण २३ प्रकल्प आहेत.\nजालना जिल्ह्यातील दोन मंडळांत जोरदार पाऊस\nऔरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात गुरुवारी (ता.\nपावसाळी वातावरणामध्ये येणाऱ्या अडचणींवरील...\nसध्या द्राक्ष लागवडीखालील सर्वच भागात बऱ्यापैकी पाऊस झाला.\nबळीराजा चेतना अभियान बंद करण्याचा निर्णय\nमुंबई : विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यात बळीराजा चेतना योजनेला अपयश आले\nबार्शीतील ४३ हजार शेतकरी दुष्काळ निधीपासून वंचितच\nमहागाई नियंत्रणासाठी रेपो दर 'जैसे थे' मुंबई: भारतीय रिझर्व्ह बँकेने आपले ऑगस्ट आणि...\nदेशभरात ‘नाफेड’कडून ८६ हजार टन कांदा...ना���िक: केंद्र सरकारच्या भाव स्थिरीकरण निधी...\nकृषी सुधारणांचा वेळोवेळी आढावा घ्याः ‘...नवी दिल्लीः केंद्र सरकार ‘पीएम-किसान’...\nकाश्‍मिरी केशरला भौगोलिक मानांकनजम्मू: काश्‍मिरमध्ये उत्पादीत होणाऱ्या केशरला...\nदेशात खरिपाचा ६५ टक्के पेरा आटोपलानवी दिल्लीः देशात खरिपाखालील सरासरी क्षेत्र १...\n‘स्ट्रॉबेरी‘ला बाजारपेठ विस्ताराची गरजस्ट्रॉबेरी उत्पादक पट्यात पॅकहाउस आणि शीतकरण...\nभारतातून यंदा दशकातील विक्रमी साखर...कोल्हापूर: लॉकडाउनच्या संकटानंतरही साखर...\nसांगली बाजारसमितीत हळद विक्रीत पाच लाख...सांगली ः सांगली बाजार समिती हळदीच्या...\nशेतीमाल निर्यातीला चीन वादाचा फटका नाहीपुणे : महाराष्ट्रातून चीनला होणारी शेतीमालाची...\nबिगर बासमती तांदळाच्या निर्यातवाढीसाठी...पुणे: तांदळाच्या जागतिक बाजारपेठेतील स्पर्धेत...\nहिंगोलीत ई-नामअंतर्गत ६२२ क्विंटल हळद...हिंगोली ः हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...\nब्राझीलच्या साखरेमुळे दर घसरलेकोल्हापूर : गेल्या हंगामाच्या तुलनेत यंदा...\nसाखर दरात सुधारणा कोल्हापूर ः देशात सुरू झालेली अनलॉकची प्रक्रिया व...\nपुणे बाजार समितीचा पॅटर्न राज्यभर चर्चेतपुणे बाजार समितीमध्ये गेल्या काही वर्षांत अनेक...\nआगामी हंगामावर शिल्लक साखरेचा दबाव कोल्हापूर: कोरोनामुळे यंदा देशात साखरेची विक्री...\nसाखर निर्यात अनुदानाचे साडेसात हजार...कोल्हापूर: गेल्या दोन वर्षात देशातील कारखान्यांनी...\nदेशातील साखर उद्योगही येईल पूर्वपदावर;...कोल्हापूर : कोविडच्या संकटामुळे ठप्प झालेली...\nसाखर उत्पादनात उत्तर प्रदेशची झेपकोल्हापूर: यंदा उत्तर प्रदेशने साखर उत्पादनात...\nब्राझीलचे साखर उत्पादन भारताला अडचणी कोल्हापूर : यंदा ब्राझीलने इथेनॉलऐवजी साखर...\nसाखर विक्रीची मुदत १० जूनपर्यंत वाढवा...कोल्हापूर : इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (इस्मा)...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.pudhari.news/news/Kolhapur/Mask-and-hand-sanitize-crumble-in-Hatkanangale-taluka/", "date_download": "2020-08-07T21:55:35Z", "digest": "sha1:VR3Y42CIYZDX4NC6RL2D32ZX4252RG6U", "length": 3935, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कोल्हापूर : हातकणंगलेत मास्क व सॅनिटायझरचा तुटवडा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › कोल्हापूर : हातकणंगलेत मास्क व सॅनिटायझरचा तुटवडा\nकोल्हापूर : हातकणंगलेत मास्क व सॅनिटायझरचा तुटवडा\nमास्क व हँड सॅनिटायझर\nआळते (कोल्हापूर) : पुढारी वृत्तसेवा\nहातकणंगले तालुक्यात मास्क व हँड सॅनिटायझरचा मोठ्या प्रमाणात तुटवडा आहे. कोणत्याही मेडिकल्समध्ये मास्क आणि हँड सॅनिटायझर उपलब्ध नाही. तर संचारबंदीमुळे गावातून खरेदीसाठी बाहेर जाणे कठीण झाले आहे. यामुळे नागरीकांची तारंबळा उडत आहे.\nकोल्हापूरकरांना आता भाजीपाल्याची चिंता नाही, हे वाचाच\nआरेग्य केंद्रामध्ये मोजकेच मास्क मिळत असल्याने रुग्णालयामध्ये वाटायचे कसे व द्यायचे किती असा प्रश्न आरोग्य अधिकाऱ्यांना पडला आहे. तर प्रथमिक आरोग्य केंद्रासह ग्रामीण रूग्णालयामध्ये रुग्ण व त्यांचे नातेवाईक विना मास्क फिरत आहेत.\nकोरोना : कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून व्हॉट्सॲप क्रमांक सुविधा\nशासकीय आरोग्य केंद्रामध्ये कर्मचाऱ्यांची संख्या अधिक असून शासनाकडून मोजके मास्क दिले जात आहेत. यामुळे कही आरोग्य अधिकाऱ्यांना विना मास्क काम करण्याची वेळ येत आहे. यामुळे तातडीने हे साहित्य तालुक्यामधील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयामध्ये अधिक संख्येने देण्यात यावे अशी मागणी होत आहे.\nकोल्हापूर जिल्ह्यात उच्चांकी 793 रुग्ण वाढले\nअलमट्टी धरणाचे सर्व दरवाजे उघडले\n‘अलमट्टी’चा विसर्ग वाढला; कोल्हापूरचा पूर स्थिरावला\nकोल्हापुरात पूर पातळी स्थिर\nताजिकिस्तानच्या पामिर पठारावर ड्रॅगनचा दावा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B0", "date_download": "2020-08-07T21:41:37Z", "digest": "sha1:4OXDOUE4QPWNYPYRA5YXUSZTMIFX6SVC", "length": 3800, "nlines": 49, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "न्येव्र - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nन्येव्र (फ्रेंच: Nièvre) हा फ्रान्स देशाच्या बूर्गान्य प्रदेशातील एक विभाग आहे. येथून वाहणार्‍या ह्याच नावाच्या नदीवरून त्याचे नाव पडले आहे. हा विभाग अत्यंत ग्रामीण स्वरूपाचा असून येथील केवळ ३ शहरे १०,००० पेक्षा अधिक लोकसंख्येची आहेत.\nन्येव्रचे फ्रान्स देशामधील स्थान\nक्षेत्रफळ ६,८१७ चौ. किमी (२,६३२ चौ. मैल)\nघनता ३२ /चौ. किमी (८३ /चौ. मैल)\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाश�� संबंधित संचिका आहेत:\nकोत-द'ओर · न्येव्र · सॉन-ए-लावार · योन\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी २१:४७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida-news/ranji-trophy-final-2017-18-vidarbha-clain-their-first-ranji-title-beat-delhi-in-final-by-9-wickets-1609680/", "date_download": "2020-08-07T21:47:58Z", "digest": "sha1:XLBJZD2IOMI6HSHQBJFWUHG5DJBHRAZM", "length": 15998, "nlines": 215, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Ranji Trophy Final 2017 18 Vidarbha clain their first Ranji Title beat Delhi in final by 9 wickets | विदर्भाचे पोट्टे जिंकले रणजी करंडक अंतिम फेरीत बलाढ्य दिल्लीवर मात | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nशार्कच्या पिल्लांच्या मासेमारीत वाढ\nसागरी किनारा मार्गचा भराव सुरक्षित\n रणजी करंडक अंतिम फेरीत बलाढ्य दिल्लीवर मात\n रणजी करंडक अंतिम फेरीत बलाढ्य दिल्लीवर मात\nअंतिम फेरीत दिल्लीवर ९ गडी राखून मात\nसामना जिंकल्यानंतर सेलिब्रेशन करणारा विदर्भाचा संघ. फोटो सौजन्य - पीटीआय\nआपल्या कारकिर्दीत पहिल्यांदाच रणजी सामन्याची अंतिम फेरी गाठणाऱ्या विदर्भाने आज इंदूरच्या होळकर मैदानावर विक्रमाची नोंद केली. रणजी करंडकाच्या अंतिम फेरीत विदर्भाने दिल्लीवर ९ गडी राखून मात केली. दुसऱ्या डावात विदर्भासमोर विजयासाठी अवघ्या २९ धावांचं आव्हान होतं. हे आव्हान विदर्भाच्या फलंदाजांनी लीलया पार केलं. दुसऱ्या डावात अक्षय वाखरे आणि आदित्य सरवटेच्या माऱ्यासमोर दिल्लीचा संघ फारकाळ तग धरु शकला नाही. दुसऱ्या डावात ध्रुव शौरी आणि नितीश राणा तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी रचत विदर्भाचा विजय लांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचे प्रयत्न अखेर तोकडेच पडले.\nचौथ्या दिवसाचा खेळ सुरु झाल्यानंतर विदर्भाचा पहिला डाव ५४७ धावांमध्ये संपवण्यात दिल्लीला यश आलं. मधल्या फळीत अक्षय वाडकरने केलेली शतकी खेळी आणि त्याला आदित्य सरवटे, सिद्धेश नेरळ आणि अनुभवी वासिम जाफरने दिलेली साथ या जोरावर विदर्भाने पहिल्या डावात २५२ धावांची आघाडी घेतली. या आव्हानाचा पाठलाग करुन विदर्भासमोर विजयासाठी धावसंख्येचं आव्हान देणं ही कठीण बाब मानली जात होती. याचप्रमाणे दिल्लीच्या फलंदाजांनी विदर्भाच्या गोलंदाजीसमोर शरणागती पत्करत सामन्यात विजयासाठी अवघ्या २९ धावांचं आव्हान दिलं.\nयंदाच्या हंगमात विदर्भाच्या संघाने केलेली कामगिरी ही नक्कीच वाखणण्याजोगी होती. पहिल्या सामन्यात विदर्भाने पंजाबवर एक डाव आणि ११७ धावांनी विजय मिळवला. विदर्भाचा दुसरा सामना हा छत्तीसगडविरुद्ध घरच्या मैदानावर झाला, मात्र हा सामना अनिर्णित राहिला. यानंतर सेनादल, बंगाल आणि गोवा यांना लागोपाठ पराभूत करत विदर्भाने हंगामावर आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं. विदर्भाचा आपल्या घरच्या मैदानावरचा हिमाचल प्रदेशविरुद्धचा अखेरचा सामना हा मात्र अनिर्णीत राहिला. यानंतर उपांत्यपूर्व फेरीत विदर्भाने केरळला तर उपांत्य सामन्यात कर्नाटकचा पराभव करुन अंतिम फेरीत प्रवेश केला. दिल्लीने आतापर्यंत ७ वेळा रणजी करंडकाचं विजेतेपज पटकावलं आहे, त्यामुळे अंतिम सामना चुरशीचा होईल असा सर्वांनी अंदाज व्यक्त केला होता. मात्र चंद्रकांत पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या विदर्भाच्या संघाने सर्वांचे अंदाज खोटे ठरवत आपलं पहिलं वहिलं रणजी विजेतेपद पटकावलं.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nइराणी चषकासाठी शेष भारत संघाची घोषणा, करुण नायरकडे संघाचं नेतृत्व\nU-19 World Cup 2018 – आदित्य ठाकरेचा भारतीय संघात समावेश\n सलग दुसऱ्यांदा पटकावला इराणी करंडक\nरणजी करंडक विजेता विदर्भ संघ ठरला करोडपती\nक्रिकेट सोडण्याची भीती वाटते – वासिम जाफर\nसुशांतच्या मृत्यूपूर्वी काही दिवस आधी रियाने मुंबईत घेतले दोन आलिशान फ्लॅट्स\nश्रुती मोदी आहे तरी कोण सुशांतच्या मृत्यूप्रकरणी CBI ने तिच्या विरोधात दाखल केला गुन्हा\nसुशांत सिंहच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे देण्यास रिया चक्रवर्तीचा विरोध, म्हणाली...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल शंकुतला देवींनी मृत्यूआधी केलेली 'ती' भविष्यवाणी ठरली खरी\nसोनू सूदच्या मदतीचा ओघ कायम; रशियात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना केलं एअरलिफ्ट\nराज्यातील ग्रामीण भागांमधील करोना प्रादुर्भाव चिंताजनक\nकंपनी सेक्रेटरी प्रवेश परीक्षा ऑनलाइन\nदेशात २४ तासांत ६२,५३८ रुग्ण\nमुंबईतील ७७ टक्के रुग्ण करोनामुक्त\nमशिदीच्या पायाभरणीस जाणार नाही - आदित्यनाथ\nवकील तूर्त अत्यावश्यक सेवेत नाहीत\nऑनलाइन वर्गाना प्राध्यापकांचा विरोध\nतंत्रशिक्षण पदविका प्रवेशप्रक्रिया सोमवारपासून\nमुंबईतील मॉल्समध्ये ‘आरोग्य सेतू’ची ग्राहकांवर सक्ती\nयूपीएससी गुणवंताशी सोमवारी संवाद\n1 चेतेश्वर पुजारा बनणार बाबा, ट्विटरवरुन दिली आनंदाची बातमी\n2 फिल सिमन्स अफगाणिस्तानचे नवीन प्रशिक्षक\n3 शास्त्रींमुळे भारतीय खेळाडू अपयशाने घाबरुन जात नाहीत, सहायक प्रशिक्षक संजय बांगरची स्तुतीसुमनं\nअजित पवार मनसे नगरसेवकावर भडकले; म्हणाले, \"आमचे चार मंत्री करोना पॉझिटिव्ह आलेत\"X\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\n“पाकिस्तानी क्रिकेटपटू काहीही बडबड करतात”\nT20 World Cup 2021 चे यजमानपद भारताकडेच\nभारतीय हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग करोना पॉझिटिव्ह\nIPL 2020 : विराटसोबत खेळण्याबाबत फिंच म्हणतो…\n…म्हणून ३७व्या वर्षीही हा खेळाडू खेळतोय क्रिकेट\nIPL 2020 : मोठ्या विश्रांतीनंतर धोनी सरावासाठी मैदानात\n अब्बासने ‘असा’ उडवला स्टोक्सचा त्रिफळा\nT20 : हा आहे ‘टीम इंडिया’कडून हॅटट्रिक घेणारा एकमेव गोलंदाज\n२०२१च्या ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी रस्सीखेच", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.pudhari.news/news/Satara/Anandrao-Shelke-and-adv-bagwan-Together/", "date_download": "2020-08-07T20:41:47Z", "digest": "sha1:LO3CDMXAWPWPHLCZPGBXO2PZT7D36CMH", "length": 7250, "nlines": 48, "source_domain": "www.pudhari.news", "title": " दोन दशकाचे राजकीय शत्रू एकत्र | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › दोन दशकाचे राजकीय शत्रू एकत्र\nदोन दशकाचे राजकीय शत्रू एकत्र\nलोणंदच्या समाजकारणाचे नगरपंचायत निवडणुकीत आ. मकरंद पाटील यांनी वाटोळे केले. चाळीस वर्षात तालुक्यात जे घडले नाही ते काम त्यांनी केले. गावागावात भावकी, जाती-जातीत भांडणे लावून राजकीय स्वार्थ साधत आहेत. लोणंदच्या विकासकामात नगराध्यक्षांनी आमदारांना बाजूला ठेवून धाडसी पाऊल टाकल्यास काँग्रेसचा पाठींबा राहील, असे प्रतिपादन जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष व नगरसेवक अ‍ॅड. बाळासाहेब बागवान यांनी केले. दरम्यान, दोन दशके राजकीय शत्रु असणारे आनंदराव शेळके व अ‍ॅड. बागवान प्रथमच भुमिपूजन निमित्ताने जाहीर एकत्र आल्याने व आ. मकरंद पाटील यांना शह देण्याचा प्रयत्न झाल्याने लोणंदच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.\nलोणंद नगरपंचायतीच्या वतीने विविध प्रभागांमध्ये मंजुर झालेल्या विविध विकासकामांच्या भुमिपूजन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अ‍ॅड. बाळासाहेब बागवान बोलत होते. यावेळी माजी समाजकल्याण सभापती आनंदराव शेळके - पाटील, नगराध्यक्षा स्नेहलता शेळके - पाटील, महिला बालकल्याण सभापती हेमलता कर्णवर, राजेंद्र डोईफोडे, मेघा शेळके, सचिन शेळके, लिलाबाई जाधव, शैलजा खरात उपस्थित होते.\nअ‍ॅड. बागवान म्हणाले, नगराध्यक्षा सौ. स्नेहलता शेळके - पाटील यांनी गटातटाची भुमिका न घेता सर्वांना बरोबर घेवून विकासकामे करण्याचा निर्णय घेऊन काँग्रेस नगरसेवकांना बोलावले आहे. लोणंदच्या विकासकामात त्यांनी अशीच भुमिका घ्यावी. गेली 6 महिने त्यांनी समन्वयाची भुमिका घेतली आहे. लोणंदच्या मूलभुत विकासाचा पाया असणार्‍या 24 × 7 या पाणी पुरवठा योजनेसाठी धाडसी भुमिका घेतली आहे. विकासाच्या कामात कोणतेही राजकारण न आणता आम्ही त्यांच्या पाठीशी राहू. त्यांनी लोणंदच्या विकासात बाहेरच्या मंडळींना विशेषत: आमदारांना बाहेर ठेवावे. त्यांच्या धाडसी पाऊलांना काँग्रेसचा पाठींबा राहणार आहे, असेही ते म्हणाले.\nस्नेहलता शेळके-पाटील म्हणाल्या, लोणंदच्या विकासाला कोणताही अडथळा येऊ देणार नाही. त्यासाठी पुढचे पाऊल टाकणार आहे त्याला काँग्रेसने पाठींबा द्यावा. मस्कूअण्णा शेळके, बबनराव शेळके, दशरथ जाधव, आप्पासो शेळके उपस्थित होते.\nगुंगीचे औषध देऊन चोरीचा प्रयत्न; महिलेस अटक\nजिल्ह्यात दोन अपघातांत तीन ठार\nकराडात जनशक्‍तीपुढे भाजप नमले\nएमआयडीसी भूखंडाचे बेकायदा हस्तांतरण\nसातार्‍यातील घंटागाडीवाल्यांना अखेर न्याय\nकोल्हापूर जिल्ह्यात उच्चांकी 793 रुग्ण वाढले\nअलमट्टी धरणाचे सर्व दरवाजे उघडले\n‘अलमट्टी’चा विसर्ग वाढला; कोल्हापूरचा पूर स्थिरावला\nकोल्हापुरात पूर पातळी स्थिर\nताजिकिस्तानच्या पामिर पठारावर ड्रॅगनचा दावा\nलॉकडऊनमध्ये मुलांमध्ये वाढतोय अम्ब्लोपिया\nगणपती विशेष ट्रेन सोडण्यास हिरवा कंदील\nवयोवृद्ध कलाकारांना हायकोर्टाचा दिलासा\nमुंबईत मंगळवारी कोरोना रुग्ण घट होण्यामागचे गौडबंगाल काय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/the-orphan-child-received-financial-help-after-years/articleshow/71238014.cms", "date_download": "2020-08-07T21:52:02Z", "digest": "sha1:CVVLQUG5X5UEN6VDWPNYRRKF2HC7O4IA", "length": 16709, "nlines": 115, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nअनाथ मुलाला मिळाला ११ वर्षांनंतर आधार\nआधी वडिलांचे निधन आणि नंतर आईचेही निधन झाल्याने अनाथ झालेल्या घाटकोपरमधील अवघ्या चार वर्षांच्या मुलाचा त्याच्या आजोळच्या आजी-आजोबांनी सोबत गावी नेले. अशा परिस्थितीत नातवाच्या सांभाळासाठी जावयाच्या पीएफ व पेन्शनच्या रकमेचा आधार मिळेल, या आशेपोटी आजी-आजोबांनी खूप प्रयत्न केले.\nमुंबई : आधी वडिलांचे निधन आणि नंतर आईचेही निधन झाल्याने अनाथ झालेल्या घाटकोपरमधील अवघ्या चार वर्षांच्या मुलाचा त्याच्या आजोळच्या आजी-आजोबांनी सोबत गावी नेले. अशा परिस्थितीत नातवाच्या सांभाळासाठी जावयाच्या पीएफ व पेन्शनच्या रकमेचा आधार मिळेल, या आशेपोटी आजी-आजोबांनी खूप प्रयत्न केले. मात्र, पीएफ कार्यालयात अनेक वर्षे हेलपाटे घालूनही त्यांच्या पदरी निराशाच आली. अखेर मुंबई उच्च न्यायालयातील विधी सेवा प्राधिकरणाच्या हस्तक्षेपामुळे न्याय मिळाला आणि तब्बल ११ वर्षांनंतर पीएफ, पेन्शन व विम्याच्या ९६ हजार रुपये रकमेचा आधार आता आजी व नातवाला लाभला आहे.\nही कहाणी आहे सध्या आजीसोबत राहत असलेल्या सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील आंत्री बुद्रुक या लहानशा गावातील दिपेश धनवडेची (१५). दिपेश हा त्याची आई सुरेखा व वडील आदम धनवडे यांच्यासोबत मुंबईतील घाटकोपरमध्ये राहत होता. तो अवघ्या चार वर्षांचा असताना वडिलांचे जुलै २००९मध्ये निधन झाले आणि त्यानंतर दोन वर्षांनी आईचेही निधन झाले. त्यामुळे अनाथ झालेल्या दिपेशला त्याचे आजोळचे आजी-आजोबा शांताबाई व सीताराम कांबळे सोबत गावी घेऊन गेले. वार्धक्य असतानाही त्यांनी दिपेशचा आपल्या परीने सांभाळ केला. मात्र, आर्थिक चणचण होतीच. म्हणून सीताराम यांनी आदम यांच्या कंपनीत जाऊन त्यांच्या पीएफ व पेन्शनविषयी विचारणा केली. मात्र, त्यांना ठाण्यातील पीएफ कार्यालयात जाण्यास सांगण्यात आले. त्याप्रमाणे त्यांनी ते कार्यालय गाठले. मात्र, अशिक्षितपणा व सरकारी कामाचा किचकटपणा यामुळे अनेक हेलपाटे होऊनही त्यांच्या पदरी निराशाच आली. अशात अनेक वर्षे गेल्यानंतर काही वर्षांपूर्वी त्यांनी त्यांचे एक आप्तेष्ट तुकाराम ढेकळे यांना मदत करण्याची विनंती केली. ढेकळे यांनीही ही बाब मनावर घेऊन अखेर गेल्या वर्षी ठाण्यातील पीएफ कार्यालय गाठले. तेव्हा ही रक्कम मिळण्यासाठी आधी न्यायालयातून पालकत्व प्रमाणपत्र (गार्डियनशिप सर्टिफिकेट) आणावे लागेल, असे सांगण्यात आले. त्यामुळे ढेकळे हे सहज चौकशीसाठी मुंबई उच्च न्यायालयात आले असता त्यांना कोणी तरी विधी सेवा प्राधिकरणात जाण्यास सांगितले. त्यानंतरच दिपेशचा प्रश्न खऱ्या अर्थाने मार्गी लागला.\nप्राधिकरणाकडून दिपेशसाठी अॅड. सागर राणे यांची विनामूल्य सेवा देण्यात आली. अॅड. राणे यांनीही या गरीब कुटुंबाची दुर्दैवी कहाणी पाहून नेटाने प्रयत्न केले. त्याचबरोबर प्राधिकरणाचे तत्कालीन अध्यक्ष असलेले न्यायमूर्ती अभय ओक यांनीही याप्रश्नी तात्काळ इस्लामपूर सत्र न्यायालयाला आवश्यक निर्देश दिले. दरम्यानच्या काळात आजोबा सीताराम यांचेही जुलै-२०१८मध्ये निधन झाले. त्यानंतर डिसेंबर-२०१८मध्ये इस्लामपूर न्यायालयाने दिपेशच्या आजीला पालकत्व प्रमाणपत्र बहाल केले. मग राणे यांच्या मदतीने ढेकळे यांनी पीएफ कार्यालयातील सर्व सोपस्कार पार पाडले. त्यानंतरच आधी पीएफ व विम्याची आणि नंतर थकित पेन्शनची मिळून सुमारे ९६ हजारांची रक्कम आजीच्या खात्यात जमा झाली आणि मागील महिन्यापासून ७५० रुपयांची नियमित निवृत्तीवेतनाची रक्कमही जमा होऊ लागली. यामुळे दिपेशचे पुढील शिक्षण व पालनपोषणासाठी ६५ वर्षीय शांताबाई यांना आधार मिळाला आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\n‘चला हवा येऊ द्या’विरोधात संताप...\nAaditya Thackeray: 'पावसात बाहेर पडण्यासारखी मुंबई ठेवल...\nAaditya Thackeray: आदित्य ठाकरे धमकी देत आहेत का\nAaditya Thackeray आदित्य ठाकरे यांनी मौन सोडले; सुशांतच...\nनव्या मतदारांना ४ ऑक्टोबरपर्यंत नोंदणी शक्य महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nसुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी रिया चक्रवर्तीला अटक होणार\n'संयुक्त राष्ट्रा'च्या गाडीतील आक्षेपार्ह सेक्स व्हिडिओ व्हायरल\nहरयाणा: सेक्स रॅकेट उघडकीस\nमार्क्ससाठी सेक्स घोटाळा: विरोधकांची CBI चौकशीची मागणी\nऔरंगाबादमध्ये जीवाची बाजी लावून तरुणांनी वाचवले बुडणाऱ्या तरुणाचे प्राण\nराफेल विमाने भारतात दाखल, नौदलाकडून स्वागत\nदेशचीनमधून बाहेर पडणाऱ्या विदेशी कंपन्यांना गुजरातचे रेड कार्पेट\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\nक्रिकेट न्यूजभारतात २०२१ साली टी-२० विश्वचषक; तीन वर्षांत होणार तीन वर्ल्डकप\nकोल्हापूरकोल्हापूरला पुराचा धोका कायम; पंचगंगेची पाणी पातळी ४५ फुटांवर\nदेश'पावसामुळे धावपट्टीचा अंदाज न आल्याने विमानाला अपघात'\nजळगावजळगावचं टेन्शन वाढलं; करोनाबाधितांचा 'हा' आकडा धोक्याचा\nनागपूरनागपुरातील करोनाचा 'हा' आकडा चिंता वाढवणारा\nअन्य खेळ'राम मंदिराच्या भूमी पुजनाची शिळा अनेकांच्या छातीवर ठेवलीए' मोदीविरोधकांना डिवचले\n कोकणात गणपती स्पेशल ट्रेन, २ दिवसांत घोषणा\nहेल्थनिरोगी आरोग्यासाठी वयानुसार किती वेळ झोपणे ठरेल योग्य\nमोबाइलसर्वात जास्त विकला जाणारा अँड्रॉयड फोन झाला स्वस्त; नवी किंमत पाहा\nविज्ञान-तंत्रज्ञानइंडियन ब्रँड Shinco चे ३ जबरदस्त टीव्ही लाँच, जाणून घ्या किंमत-फीचर्स\nरिलेशनशिपभावाच्या संगतीत बहिण बनू शकते एक चांगली व्यक्ती, आम्ही नाही विज्ञान म्हणतंय हे\nआजचं भविष्यमकर : स्वतःच्या आनंदात रममाण व्हाल; वाचा, आजचे राशीभविष्य\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vruthanta-news/flag-hoisting-ceremony-for-kumbhamela-1114374/", "date_download": "2020-08-07T22:06:04Z", "digest": "sha1:7CCTATDAFT3N35M5ZK2NWPMIZS4XARUF", "length": 16020, "nlines": 209, "source_domain": "www.loksatta.com", "title": "सिंहस्थात ध्वजारोहणाची तयारी | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nशार्कच्या पिल्लांच्या मासेमारीत वाढ\nसागरी किनारा मार्गचा भराव सुरक्षित\nयंदाच्या सिंहस्थ कुंभमेळ्यातील ध्वजारोहण पर्वात त्र्यंबकेश्वर पुरोहित संघ ताम्रपटाची भव्य पताका फडकवणार आहे.ताम्रपटाची ध्वजपताका तयार करण्याचे काम प्रगतिपथावर असून त्याच्या नक्षीकामाची...\nयंदाच्या सिंहस्थ कुंभमे���्यातील ध्वजारोहण पर्वात त्र्यंबकेश्वर पुरोहित संघ ताम्रपटाची भव्य पताका फडकवणार आहे.ताम्रपटाची ध्वजपताका तयार करण्याचे काम प्रगतिपथावर असून त्याच्या नक्षीकामाची जबाबदारी स्मृतिचिन्हकार सी. एल. कुलकर्णी यांच्यावर सोपविण्यात आली आहे. दरम्यान, ध्वजारोहण पर्वाच्या पूर्वसंध्येला पुरोहित संघाच्या वतीने शोभायात्रा काढण्यात येणार आहे.\nत्र्यंबकेश्वर-नाशिक कुंभमेळा ‘हायटेक’ व्हावा यासाठी प्रशासन विविध माध्यमांचा वापर करत आहे. त्र्यंबकेश्वर पुरोहित संघाने कुंभमेळ्याची जय्यत तयारी करत पर्वणी काळात भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यंदाचे वैशिष्टय़ म्हणजे, ध्वजारोहण सोहळ्यात फडकवली जाणारी ताम्रपटाची ध्वजपताका. पर्वणी काळात कुंभमेळ्यानिमित्त देशभरातील सर्व तीर्थ, नद्या त्र्यंबकेश्वर येथे येत असल्याची आख्यायिका असल्याने त्यांच्या स्वागतासाठी उभारण्यात येणारी कापडी ध्वजपताका यंदा बदलून ताम्रपटाची करण्यात येणार आहे. ही ध्वजपताका तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. याआधी कापडी ध्वजपताका होती. यंदा तीन बाय सहा आकारातील ताम्रध्वज ३१ फूट लोखंडी पाइपवर फडकणार आहे. या पताकावर सिंहारूढ गुरू, सूर्य, चंद्र, गोदावरी वाहन मगर, दशदिशा, बारा राशी यांसह ओम ऱ्हीम स्वस्तिक यांची प्रतीके असल्याची माहिती पुरोहित संघाचे अध्यक्ष जयंत शिखरे यांनी दिली. ध्वजपताकांसाठी दोन लाख रुपयांचा खर्च आला आहे. नाशिक येथील स्मृतिचिन्हकार सी. एल. कुलकर्णी यांच्याकडे ध्वजपताकेचे नक्षीकाम तसेच रेखाटनाचे काम देण्यात आले आहे. ध्वजपताकेच्या निर्मितीसाठी गुजरात येथील कारागीरांची मदत घेण्यात येणार आहे.\n१४ जुलै रोजी सकाळी साडेसहा वाजता ध्वजारोहणाचा कार्यक्रम दशनाम पंच आखाडा परिषदेचे अध्यक्ष अवधेशानंदजी यांच्या हस्ते होणार असून या वेळी जगद्गुरू शंकराचार्य महाराज उपस्थित राहणार आहेत. ध्वजपर्वाच्या पूर्वसंध्येला म्हणजे १३ जुलै रोजी पुरोहित संघाच्या वतीने साधू-महंताच्या स्वागतासाठी शोभायात्रा काढण्यात येणार आहे. त्यात गौतम, अहिल्या, गंगा आणि गाय यांची प्रतिमा असलेले चित्ररथ सहभागी होतील. तसेच राम-लक्ष्मण यांनी कश्यप ॠषींच्या सांगण्यावरून कुशावर्त येथे वडिलांचे श्राद्ध केले तो देखावा चित्ररथाच्या माध्यमातून साकारण्यात ये��ार आहे.\nसिंहस्थ कुंभमेळ्यात उभारण्यात येणारी ध्वजपताका तयार करण्याचे काम आपल्या कुटुंबाकडे होते. माझ्या आईने १९८९, १९९१ आणि २००३ साली कापडी ध्वज घरी तयार केले. यंदा ताम्रपटाच्या ध्वजपताकाचे काम स्मृतिचिन्हकार कुलकर्णी यांच्याकडे देण्यात आले. १४ जुलै रोजी सकाळी साडेसहा ध्वजपर्वाचा मुहूर्त असल्याने पूर्वसंध्येलाच पुरोहित संघाच्या वतीने शोभायात्रा काढण्यात येईल. त्यात त्र्यंबक नगरीची वैशिष्टय़े सांगणाऱ्या विविध गोष्टींचा प्रतीकात्मक सहभाग राहणार आहे.\n(अध्यक्ष, त्र्यंबकेश्वर पुरोहित संघ)\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nदारूबंदी जनआंदोलन समितीची निदर्शने\nजंगलातून जाणारे रस्ते वन्यप्राणी, पक्ष्यांसाठीही कर्दनकाळ, वेगमर्यादेचे भान कुणालाच नाही\nफेसबुकवरुन न्यूड कॉल करुन महाराष्ट्रातील ६५८ महिलांना छळणाऱ्या भामटयाला अखेर अटक\nनाशिकच्या धर्तीवर प्रत्येक तालुक्यात एकात्मिक बसपोर्ट- मुख्यमंत्री\nमनमाडमध्ये १ कोटी ९८ लाखांच्या नोटा जप्त, दोन संशयित ताब्यात\nसुशांतच्या मृत्यूपूर्वी काही दिवस आधी रियाने मुंबईत घेतले दोन आलिशान फ्लॅट्स\nश्रुती मोदी आहे तरी कोण सुशांतच्या मृत्यूप्रकरणी CBI ने तिच्या विरोधात दाखल केला गुन्हा\nसुशांत सिंहच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे देण्यास रिया चक्रवर्तीचा विरोध, म्हणाली...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल शंकुतला देवींनी मृत्यूआधी केलेली 'ती' भविष्यवाणी ठरली खरी\nसोनू सूदच्या मदतीचा ओघ कायम; रशियात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना केलं एअरलिफ्ट\nराज्यातील ग्रामीण भागांमधील करोना प्रादुर्भाव चिंताजनक\nकंपनी सेक्रेटरी प्रवेश परीक्षा ऑनलाइन\nदेशात २४ तासांत ६२,५३८ रुग्ण\nमुंबईतील ७७ टक्के रुग्ण करोनामुक्त\nमशिदीच्या पायाभरणीस जाणार नाही - आदित्यनाथ\nवकील तूर्त अत्यावश्यक सेवेत नाहीत\nऑनलाइन वर्गाना प्राध्यापकांचा विरोध\nतंत्रशिक्षण पदविका प्रवेशप्रक्रिया सोमवारपासून\nमुंबईतील मॉल्समध्ये ‘आरोग्य सेतू’ची ग्राहकांवर सक्ती\nयूपीएससी गुणवंताशी सोमवारी संवाद\n1 एकिकडे छापे, दुसरीकडे निदर्शने\n3 शाळेचा पहिला दिवस\nअजित पवार मनसे न��रसेवकावर भडकले; म्हणाले, \"आमचे चार मंत्री करोना पॉझिटिव्ह आलेत\"X", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://sahityasampada.com/Login!DisplayBookDetails.action?langid=2&athid=112&bkid=475", "date_download": "2020-08-07T20:30:15Z", "digest": "sha1:FITORYO3GUOFEE3DLDRLB5MVNYWZKPKO", "length": 2614, "nlines": 41, "source_domain": "sahityasampada.com", "title": "Read Marathi Books Online, Sahitya Sampada, Online Digital Library", "raw_content": "\nName of Book : आंधळी कोशिंबीर\nName of Author : भालचंद्र देशपांडे\nभारतातील अंध आणि अपंगांची संख्या दोन कोटींपेक्षा अधिक असेल. एक शारिरीक अपंगता सोडली तर हे लोक साधारण माणसासारखे असतात. त्यांच्या सामाजिक, शारिरीक आणि मानसिक गरजा इतरांसारख्याच असतात. अंध व अपंगांच्या समस्यांविषयी आपल्याकडे जागरुकता नाही. समाज त्यांच्या प्रश्नांविषयी फारसा विचार करत नाही. परिणामतः अंध आणि अपंग न्यूनगंड व विकृतीच्या कोशात गुरफटले जातात. त्यांचे स्वतःचे असे वेगळे जग तयार होते. आंधळी कोशिंबीर ही कादंबरी अशा उपेक्षित लोकांच्या आयुष्यात डोकावण्याचा केलेला प्रयत्न आहे. मानवी मनोव्यापाराचे सूक्ष्म निरीक्षण, ओघवती निवेदनशैली, आशयघन कथेमुळे ही कादंबरी वाचनीय तसेच उद्‍बोधक झाली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-shiv-sena-asserts-equal-allocation-chief-minister-24771?page=1", "date_download": "2020-08-07T21:34:07Z", "digest": "sha1:RSEGIWHAAQIZ2G6POZB5MJNPL7D2FIVS", "length": 17983, "nlines": 162, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in Marathi, Shiv Sena asserts equal allocation with Chief Minister | Page 2 ||| Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमुख्यमंत्रिपदासह समसमान वाटपावर शिवसेना ठाम\nमुख्यमंत्रिपदासह समसमान वाटपावर शिवसेना ठाम\nशुक्रवार, 8 नोव्हेंबर 2019\nमुंबई : ‘‘मला स्वतःहून युती तोडायची नाही, युती कायम राहावी, ही माझी इच्छा आहे. सगळे गोडीने व्हायला पाहिजे. भाजप अध्यक्ष अमित शहांसोबत ५०-५० चा फॉर्म्युला ठरला होता. आता जो निर्णय आहे, तो भाजपने घ्यावा,’’ अशी भूमिका पुन्हा एकदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतली. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात ‘मातोश्री’ निवासस्थानी शिवसेनेच्या सर्व विजयी आमदारांची बैठक गुरुवारी (ता. ७) पार पडली.\nमुंबई : ‘‘मला स्वतःहून युती तोडायची नाही, युती कायम राहावी, ही मा���ी इच्छा आहे. सगळे गोडीने व्हायला पाहिजे. भाजप अध्यक्ष अमित शहांसोबत ५०-५० चा फॉर्म्युला ठरला होता. आता जो निर्णय आहे, तो भाजपने घ्यावा,’’ अशी भूमिका पुन्हा एकदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतली. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात ‘मातोश्री’ निवासस्थानी शिवसेनेच्या सर्व विजयी आमदारांची बैठक गुरुवारी (ता. ७) पार पडली.\nया वेळी उद्धव ठाकरे यांना निर्णयाचे सर्वाधिकार देण्यात आले असून, खासदार संजय राऊतच केवळ पक्षाची अधिकृत भूमिका मांडतील, असा निर्णय झाल्याचे सांगण्यात आले. उद्धव ठाकरे ५०-५० मुख्यमंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर ठाम असल्याची माहिती देण्यात आली. उद्धव ठाकरे यांनी सत्तास्थापनेबाबत सर्व आमदारांचे मत आजमावून पाहण्यासाठी बैठकीचे आयोजन केले होते. शिवसेना पुढील राजकीय रणनीती ठरवणार असल्यामुळे फक्त सेनाच नाही, तर भाजपचे डोळेही या बैठकीकडे लागून राहिले होते. पोलिस बंदोबस्तामुळे मातोश्रीला छावणीचेच स्वरूप आले होते.\nराज्यातल्या सत्तास्थापनेच्या घडामोडींना गुरुवारी वेग आला आहे. एकीकडे भाजपच्या बैठका सुरू असतानाच दुसरीकडे शिवसेनेच्या आमदारांचीही बैठक पार पडली. अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदासह सत्तेतल्या समसमान वाटपावर शिवसेना ठाम आहे. आमदार फुटू नयेत यासाठी शिवसेनेकडून सावधगिरी बाळगण्यात येत असून सर्व आमदारांना रंगशारदा हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यांच्यावर देखरेख ठेवली जात आहे.\nसत्तेतल्या ५०-५० टक्के वाट्यावर शिवसेना ठाम आहे. लोकसभेच्या वेळी युतीचे जे ठरले होते, तसेच व्हावे याचाच पुनरुच्चार या बैठकीत झाला, अशी माहिती या बैठकीनंतर आमदार शंभूराजे देसाई यांनी प्रसारमाध्यमांना दिली. शिवसेना पक्षप्रमुख जो निर्णय घेतील त्या निर्णयासोबत आपण असू, अशी ग्वाही सर्व आमदारांनी उद्धव ठाकरे यांना या बैठकीत दिली.\nआमदारांना मुंबई सोडण्याचे आदेश नाहीत, त्यांना पुढील निरोप येईपर्यंत रंगशारदा येथेच थांबायचे आहे. शिवसेनेचे ५६ आमदार अधिक शिवसेनेला पाठिंबा देणारे आठ आमदार असे एकूण ६४ आमदार मातोश्रीहून रंगशारदा येथे गेले आहेत. पुढील आदेश येईपर्यंत वांद्रे येथील या हॉटेलमध्ये हे सर्व आमदार थांबणार आहेत.\n‘भाजपला धडा शिकविण्याची हीच वेळ’\nदरम्यान, साहेब आता तडजोड करू नका, मुख्यमंत्री शिवसेनेचाच करा, अशी ठाम ��ूमिका आमदारांनी या वेळी उद्धव ठाकरेंपुढे व्यक्त केली. गेल्या पाच वर्षात भाजपने शिवसेनेला खूप त्रास दिला. दुय्यम दर्जाची मंत्रिपदे शिवसेनेच्या गळ्यात मारली. पाच वर्षे निधीसाठी रखडवले. आता भाजपला धडा शिकवण्याची हीच वेळ आहे, अशा भावनाही सेना आमदारांनी व्यक्त केल्याचे समजते.\nमुंबई mumbai भाजप अमित शहा amit shah उद्धव ठाकरे uddhav thakare खासदार पोलिस आमदार शंभूराजे देसाई shambhuraje desai\nनाशिक जिल्ह्यात धरणांच्या पाणलोट क्षेत्रात...\nनाशिक : जिल्ह्यात मोठे ७, तर मध्यम १७ असे एकूण २३ प्रकल्प आहेत.\nजालना जिल्ह्यातील दोन मंडळांत जोरदार पाऊस\nऔरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात गुरुवारी (ता.\nपावसाळी वातावरणामध्ये येणाऱ्या अडचणींवरील...\nसध्या द्राक्ष लागवडीखालील सर्वच भागात बऱ्यापैकी पाऊस झाला.\nबळीराजा चेतना अभियान बंद करण्याचा निर्णय\nमुंबई : विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यात बळीराजा चेतना योजनेला अपयश आले\nबार्शीतील ४३ हजार शेतकरी दुष्काळ निधीपासून वंचितच\nमराठवाड्यात खरीप ज्वारीची ३७ टक्के पेरणीऔरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात...\nशाश्वत शेती उत्पादनासाठी मातीतील जिवाणू...स्थानिक झाडे झुडुपांच्या मुळाच्या परिसरातील...\nभुसावळमध्ये १५ हजार हेक्टरवर कपाशीभुसावळ, जि.जळगाव : गतवर्षी अतिवृष्टीमुळे...\nपुणे जिल्ह्यात जोरदार श्रावण सरी पुणे ः दोन ते तीन दिवसांपासून पुणे जिल्ह्याच्या...\nनांदेड जिल्ह्यात दोन लाख शेतकरी...नांदेड : जिल्ह्यातील बॅंका जुन्या कर्जदार...\nखानदेशात खतांची मागणी घटली जळगाव : खानदेशात मागील आठवड्यात खत टंचाईची तक्रार...\nसोयाबीनवरील किडीप्रश्‍नी योग्य वेळी...परभणी : ‘‘सोयाबीन हे कपाशी एवढेच राज्यातील...\nनियमांचे पालन करुन गणेशोत्सव साजरा करा...नाशिक : ‘‘आगामी काळातील गणेशोत्सव साजरा करताना...\nकोल्हापुरात दमदार पावसामुळे नद्यांनी...कोल्हापूर ः जिल्ह्यात बुधवारी (ता. ५) पावसाचा जोर...\nसोलापूर जिल्ह्यात पीककर्जातून ९८४...सोलापूर ः जिल्ह्यासाठी यंदाच्या खरीप...\nयेऊलखेड शिवारात शेकडो एकरांतील पीक...बुलडाणा ः जिल्ह्यात शेगाव तालुक्यात सोयाबीनचे पीक...\nयुरियाच्या मुद्यावरून अकोला जिल्हा...अकोला ः जिल्ह्यात युरियाची ग्रामीण भागात तीव्र...\nउसामध्ये पोक्का बोईंग, शेंडाकूज रोगाचा...सध्या पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा विभागात...\nनाशिकमध्ये वांगी प्रतिक्विंटल १००० ते...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nसिंधुदुर्गात पूरस्थिती, जनजीवन विस्कळीत सिंधुदुर्ग ः जिल्ह्यात गेल्या दोन ते तीन...\nमाजी मंत्री अनिल राठोड यांचे निधननगर, : नगर शहराचे माजी आमदार, तत्कालीन युती...\nमाजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील...लातूर : काँग्रेसचे जेष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री...\nपरभणी जिल्ह्यात तीन लाख ७२ हजार हेक्टर...परभणी : ‘‘पंतप्रधान पिकविमा योजनेअंतर्गंत...\nलातूर विभागात विम्याचे २१ लाख हेक्टर...उस्मानाबाद : लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी,...\n'रासाका' लवकर सुरू करा, शेतकऱ्यांची...नाशिक : गेल्या काही दिवसांपासून निफाड...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/author/jayesh-sawant/page/4/", "date_download": "2020-08-07T21:59:42Z", "digest": "sha1:IAMFTZVSIMAUTVXHGTEWBIYUQAXSYD5L", "length": 15758, "nlines": 279, "source_domain": "www.loksatta.com", "title": "जयेश सामंत | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nशार्कच्या पिल्लांच्या मासेमारीत वाढ\nसागरी किनारा मार्गचा भराव सुरक्षित\nवाशीची वेस मोकळी करा\n‘लोकसत्ता महामुंबई’ने यासंबंधीचे सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते.\n‘हे तर माझे जय आणि वीरू’\nभाजप नेत्यांचा बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडूनच मुखभंग झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.\nशहरबात-ठाणे : अभद्र मनोमीलन\nएकहाती सत्ता म्हणजे वाट्टेल ते करण्याचा परवाना मिळाला असे होत नाही.\nकळवा स्थानकात ‘सॅटिस’ उभारणी\nप्रकल्पाची उभारणी करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी घेतला आहे.\nवाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांकडून आता ईचलन पद्धतीने दंड आकारला जातो.\nमुंब्रा खाडीकिनारी ९ मीटर रुंद सेवा रस्ता\nतब्बल दीड किलोमीटर अंतरावर नऊ मीटर रुंदीचा नवा सेवा रस्ता उभारण्याचे काम हाती घेतले आहे.\nधोरणामुळे जुन्या ठाण्यातील मोडकळीस आलेल्या इमारतींचा पुनर्विकास शक्यच नाही.\nभिवंडीतील रासायनिक गोदामांचे इमले ‘जैसे थे’\nगोदामे बंद करण्यात आली असली तरी ही बेकायदा बांधकामे अद्याप तशीच उभी आहेत.\nविवेक शेटय़े याने उत्तर प्रदेशमधील पंप मालकांना पेट्रोल चोरीसाठी मायक्रोचिप पुरविली होती.\nइलेक्ट्रिक कार चार्जिग करण्यासाठी स्वतंत्र केंद्राची जागा आरक्षित करण्याची सक्ती करण्याचे ठरवले आहे.\nआभासी विकासाचे भ्रामक मायाजाल..\nठाणे शहरात गेल्या वर्ष-दीड वर्षांत महापालिकेमार्फत विकासकामांचा रतीब मांडला गेला आहे.\nआधी भूखंड दाखवा, मग कंत्राट काढा\nअशा प्रकरणांमुळे सरकारच्या निधीवर आखले जाणारे प्रकल्प रखडतात असा अनुभव आहे.\nपोलिसांचे गणवेश शिवणारे ठरावीक शिंपी मुंबईत आहेत\nविकासकामांसाठी ८०० झाडांवर कुऱ्हाड\nआता या भागातील ८०० वृक्षांवर कुऱ्हाड चालवण्याची तयारीही सुरू झाली आहे.\nशेतकऱ्यांच्या आयुष्यातील खरे खलनायक कोण तर- कृषी उत्पन्न बाजार समित्यांतले व्यापारी आणि अडते.\nपरराज्यांतील शेतकरी, व्यापाऱ्यांना सुगीचे दिवस\nमुंबईत भाजीपाला पाठविण्यासाठी अहमहमिका\n१०० फुटी ध्वजस्तंभाच्या कामात अनियमितता\nपालिकेच्या अभियांत्रिकी विभागाने हे कंत्राट एका ‘अनुभवी’ ठेकेदाराला बहाल केले आहे.\nमुंब्य्राचा गुलाब बाजार पुन्हा ‘बहर’ला\nप्रत्यक्षात कारवाईनंतर दुसऱ्या दिवशी सुरू झालेला हा बाजार आजही सुरू आहे.\n१५०० कोटींच्या मालमत्तांच्या जप्तीचे आदेश\nबॅकांच्या कर्ज वसुलीसाठी तातडीने लिलाव\nसरकारी घोषणेत स्वस्त प्रत्यक्षात मात्र महाग\nशेतातला माल थेट ग्राहकापर्यंत पोहचवण्यासाठी बाजार समिती मुक्तीचा कायदा राज्य सरकारने केला.\nथकबाकीदारांना आकारण्यात आलेल्या व्याजाच्या रकमेत ५० टक्के सवलत द्यावी\nस्वच्छतेच्या परीक्षेत मुंढेंनाही ‘प्रशस्ती’\nमुंढे यांच्या कार्यकाळात नवी मुंबई महापालिकेने घनकचरा वर्गीकरणामध्ये सर्वोत्तम कामगिरी केलीच.\nमुंबई, ठाणे परिसरात मोठय़ा प्रमाणात गृहप्रकल्पांची उभारणी सुरू आहे.\nउद्याने बहरण्यासाठी निधीचे पाट खुले\nहा निधी मिळाल्यानंतर डिसेंबपर्यंत संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेने हरित पट्टय़ांची निर्मिती करायची आहे.\nसुशांतच्या मृत्यूपूर्वी काही दिवस आधी रियाने मुंबईत घेतले दोन आलिशान फ्लॅट्स\nश्रुती मोदी आहे तरी कोण सुशांतच्या मृत्यूप्रकरणी CBI ने तिच्या विरोधात दाखल केला गुन्हा\nसुशांत सिंहच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे देण्यास रिया चक्रवर्तीचा विरोध, म्हणाली...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल शंकुतला देवींनी मृत्यूआधी केलेल��� 'ती' भविष्यवाणी ठरली खरी\nसोनू सूदच्या मदतीचा ओघ कायम; रशियात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना केलं एअरलिफ्ट\nराज्यातील ग्रामीण भागांमधील करोना प्रादुर्भाव चिंताजनक\nकंपनी सेक्रेटरी प्रवेश परीक्षा ऑनलाइन\nदेशात २४ तासांत ६२,५३८ रुग्ण\nमुंबईतील ७७ टक्के रुग्ण करोनामुक्त\nमशिदीच्या पायाभरणीस जाणार नाही - आदित्यनाथ\nवकील तूर्त अत्यावश्यक सेवेत नाहीत\nऑनलाइन वर्गाना प्राध्यापकांचा विरोध\nतंत्रशिक्षण पदविका प्रवेशप्रक्रिया सोमवारपासून\nमुंबईतील मॉल्समध्ये ‘आरोग्य सेतू’ची ग्राहकांवर सक्ती\nयूपीएससी गुणवंताशी सोमवारी संवाद\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\nअजित पवार मनसे नगरसेवकावर भडकले; म्हणाले, \"आमचे चार मंत्री करोना पॉझिटिव्ह आलेत\"X\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nमुंबईतील ७७ टक्के रुग्ण करोनामुक्त\n‘सिंधू’ कडून प्रत्येक स्त्रीनं शिकायला हव्यात या सात गोष्टी\nपदोन्नतीतील आरक्षणावरून सरकार विरुद्ध मंत्री\nप्रथम वर्ष पदवीच्या ऑनलाइन प्रवेश अर्जासाठी भरमसाट शुल्कवसुली\nप्रकल्पासाठी वाघांचे स्थलांतर अयोग्य\nआईवडिलांसह दोन मुलांची हत्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vruthanta-news/passangers-are-confused-of-cvm-coupon-use-17982/", "date_download": "2020-08-07T21:19:41Z", "digest": "sha1:64CDFU57TFE57TOVDXRBTR7UUCRNNDGD", "length": 14856, "nlines": 203, "source_domain": "www.loksatta.com", "title": "सीव्हीएम कुपन्सच्या वापरासंदर्भात प्रवासी संभ्रमात | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nशार्कच्या पिल्लांच्या मासेमारीत वाढ\nसागरी किनारा मार्गचा भराव सुरक्षित\nसीव्हीएम कुपन्सच्या वापरासंदर्भात प्रवासी संभ्रमात\nसीव्हीएम कुपन्सच्या वापरासंदर्भात प्रवासी संभ्रमात\n‘असून अडचण नसून खोळंबा’ असलेल्या सीव्हीएम मशीन्स बंद करण्याबाबत मध्य आणि पश्चिम रेल्वे वेगवेगळ्या भूमिका घेत असल्याने ही कुपन्स घेऊन प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये संभ्रम निर्माण\n‘असून अडचण नसून खोळंबा’ असलेल्या सीव्हीएम मशीन्स बंद करण्याबाबत मध्य आणि पश्चिम रेल्वे वेगवेगळ्या भूमिका घेत असल्याने ही कुपन्स घेऊन प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. २०१३ मध्ये ही कुपन्स बंद करण्याचा निर्णय जाहीर होत असतानाच पश्चिम रेल्वेवर आणखी १५० नवी मशीन्स लावण्यात येत आहेत. तिकीट ��िडक्यांवरील रांगा कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासन विविध तिकीट वितरण यंत्रणेचा वापर करत आहे. सीव्हीएम कुपन्स पद्धती सुरू करून साधारण १८ ते २० वर्षे झाली आहेत. ही पद्धती सुरू झाल्यापासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. मात्र तरीही तिचा उपयोग मुंबईच्या उपनगरी रेल्वेने प्रवास करणारे लाखो प्रवासी दररोज करत आहेत. एका पाहणीनुसार, मध्य रेल्वेवर दररोज सुमारे अडीच ते पावणे तीन लाख प्रवासी तर पश्चिम रेल्वेवर दोन ते सव्वादोन लाख प्रवासी या कुपन्सचा वापर करून प्रवास करतात. कुपन्स व्हॅलिडेट करून देणारी मशीन्स सतत नादुरूस्त होत असल्याने प्रथम ही मशीन्स पुरविणाऱ्या कंपनीचे कंत्राट रद्द करून दुसऱ्या कंपनीला हे कंत्राट देण्यात आले. मात्र मशीन्स नादुरूस्त होण्याचे प्रमाण कायम राहिले. रेल्वे प्रशासनाने एटीव्हीएम (अ‍ॅटोमॅटिक तिकीट व्हॅलिडेटींग मशीन्स) यंत्रणेला प्राधान्य देण्यासाठी सीव्हीएम मशीन्स बंद करण्याचा निर्णय घेतला. यामुळे काही कोटी रुपयांची कुपन्स रद्दबादल होणार होती. अखेर आणखी काही काळ ती कुपन्स सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्च २०१३ मध्ये ही कुपन्स बंद करण्यात येणार आहेत. मध्य रेल्वे प्रशासनाने सीव्हीएम ऐवजी एटीव्हीएम आणि जेटीबीएस (जनसाधारण तिकीट बुकींग सेवा) यंत्रणेला प्राधान्य दिले आहे. त्यासाठी एटीव्हीएम मशीन्स प्रत्येक स्थानकावर लावण्याबरोबरच अनेक स्थानकांबाहेर जेटीबीएस केंद्र वाढविण्यात येत आहेत. पश्चिम रेल्वेने मात्र सीव्हीएम मशीन्स वाढविण्यास सुरुवात केली असून ही कुपन्स चालूच राहतील असे निर्देश दिले आहेत. सध्या पश्चिम रेल्वेवरील १९ टक्के प्रवासी दररोज या कुपन्सचा वापर करीत आहेत. मध्य रेल्वेने ही कुपन्स बंद केली तरी तिचा वापर तिकीट म्हणून केला तर ते मध्य रेल्वेवर अधिकृत तिकीट ठरणार का हे अद्याप निश्चित झालेले नाही.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nसोलापूरजवळ ताशी १०० किमीने पळणारी ‘हुसेनसागर’ वेळीच थांबल्याने दुर्घटना टळली\nMaharashtra Bullet Train Project : महाराष्ट्राच्या भूमिकेमुळे बुलेट ट्रेनचा प्रकल्प अडकला; मोदींद्वारे मध���यस्थी करण्याचा विचार\nविजय हजारे चषक : मुंबईची विजयाची हॅटट्रिक, पृथ्वी शॉ-श्रेयस अय्यरची शतकं\nRailway Online Exam 2018 : परिक्षार्थी विद्यार्थांसाठी रेल्वेकडून विशेष गाड्या\nरेल्वेच्या ई-तिकीट विमा योजनेतून कंपन्यांनी कमावले ३७.१४ कोटी तर भरपाई दिली फक्त ४.३४ कोटी रूपये\nसुशांतच्या मृत्यूपूर्वी काही दिवस आधी रियाने मुंबईत घेतले दोन आलिशान फ्लॅट्स\nश्रुती मोदी आहे तरी कोण सुशांतच्या मृत्यूप्रकरणी CBI ने तिच्या विरोधात दाखल केला गुन्हा\nसुशांत सिंहच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे देण्यास रिया चक्रवर्तीचा विरोध, म्हणाली...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल शंकुतला देवींनी मृत्यूआधी केलेली 'ती' भविष्यवाणी ठरली खरी\nसोनू सूदच्या मदतीचा ओघ कायम; रशियात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना केलं एअरलिफ्ट\nराज्यातील ग्रामीण भागांमधील करोना प्रादुर्भाव चिंताजनक\nकंपनी सेक्रेटरी प्रवेश परीक्षा ऑनलाइन\nदेशात २४ तासांत ६२,५३८ रुग्ण\nमुंबईतील ७७ टक्के रुग्ण करोनामुक्त\nमशिदीच्या पायाभरणीस जाणार नाही - आदित्यनाथ\nवकील तूर्त अत्यावश्यक सेवेत नाहीत\nऑनलाइन वर्गाना प्राध्यापकांचा विरोध\nतंत्रशिक्षण पदविका प्रवेशप्रक्रिया सोमवारपासून\nमुंबईतील मॉल्समध्ये ‘आरोग्य सेतू’ची ग्राहकांवर सक्ती\nयूपीएससी गुणवंताशी सोमवारी संवाद\n1 ‘अ’ जीवनसत्त्वाची वानवा\n3 सुशिक्षित लोकांमुळेच नद्यांचे वाढते प्रदूषण\nअजित पवार मनसे नगरसेवकावर भडकले; म्हणाले, \"आमचे चार मंत्री करोना पॉझिटिव्ह आलेत\"X", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.manachetalks.com/6892/why-dijibouty-president-recived-padmavibhushan-marathi-article-manachetalks/", "date_download": "2020-08-07T21:10:13Z", "digest": "sha1:Q4PLZZ5YNO6EPSW62ZQDH6GHDNJGB2PA", "length": 14700, "nlines": 119, "source_domain": "www.manachetalks.com", "title": "डिजिबोटी देशाच्या राष्ट्राध्यक्षांना पद्मविभूषण का मिळाले? वाचा या विशेष लेखात | मनाचेTalks", "raw_content": "\nHome विशेष डिजिबोटी देशाच्या राष्ट्राध्यक्षांना पद्मविभूषण का मिळाले वाचा या विशेष लेखात\nडिजिबोटी देशाच्या राष्ट्राध्यक्षांना पद्मविभूषण का मिळाले वाचा या विशेष लेखात\n‘इस्माईल ओमर गुएललेह’ ज्यांना ‘आय.ओ.जी.’असंही म्हटलं जातं; हे नाव भारतीयांसाठी खूप अपरिचित आहे. इस्माईल ओमर गुएललेह (आय.ओ.जी.) ह्यांना भारताचा सगळ्यात मोठा दुसरा नागरी सन्मान ‘पद्मविभूषण’ देऊन २०१९ ला सन्मानित करण्यात आलं आह��. हा पुरस्कार मिळवणारे आय.ओ.जी. भारतीयांसाठी एक कुतूहल असले तरी त्यांच्यामुळे अनेक भारतीय तसेच विदेशी नागरिकांचा जीव वाचला आहे. ते आहेत डिजिबोटी चे राष्ट्राध्यक्ष\n‘ऑपरेशन राहत’ हे भारताचं मिशन जागतिक स्तरावर नावाजलं गेलेलं मिशन आहे. त्याला कारण ही तसंच आहे. ह्या पूर्ण मिशन मध्ये ४६५० भारतीय नागरिकांना तर ४१ देशांच्या ९६० परदेशी नागरिकांची भारताने युद्धभूमी ‘येमेन’ वरून सुखरूप सुटका केली होती. भारताचं हे मिशन यशस्वी होण्यामागे एक व्यक्तिमत्त्व होतं ज्यांच्यामुळे हे शक्य झालं ते म्हणजे पूर्व आफ्रिकेतला एक देश ‘डिजीबोटी’ चे राष्ट्राध्यक्ष ‘इस्माईल ओमर गुएललेह’ (आय.ओ.जी.).\n‘इथोपिया’ येथे जन्म झालेले इस्माईल ओमर गुएललेह (आय.ओ.जी.) ह्यांनी तिकडून स्थलांतर करून ‘डिजीबोटी’ इथे आश्रय घेतला. पोलीस खात्यात आपल्या कारकिर्दीची सुरुवात त्यांनी केली. डिजीबोटी ला स्वातंत्र्य मिळाल्यावर त्यांची नियुक्ती सिक्रेट पोलीस मध्ये झाली. त्यांनी ह्या साठी सोमालियन सिक्रेट सर्विस आणि फ्रेंच सिक्रेट सर्विस इथून आपलं ट्रेनिंग घेतलं. आपल्या काकांच्या पावलावर पाउल टाकत त्यांनी अध्यक्ष पदाची सूत्र हाती घेतली. डिजिबोटी मध्ये मुख्यतः फ्रेंच तसेच अरब भाषिक राहतात. यातील अरबांकडून होणाऱ्या विद्रोहाला त्यांनाही सामोरं जावं लागलं. पण निवडणुकीत मतांच्या माध्यमातून त्यांनी आपलं नाणं खणखणीत वाजवत ठेवलं. अनेक विरोध होऊन पण २०१६ साली त्यांना ८७% मत मिळाली होती. पुन्हा एकदा इस्माईल ओमर गुएललेह (आय.ओ.जी.) डिजीबोटी चे अध्यक्ष झाले.\n२०१५ साली येमेन मध्ये परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर भारताने आधी सांगून पण ५००० पेक्षा जास्त भारतीय तिकडे अडकून पडले होते. येमेन राष्ट्र ‘नो फ्लाय झोन’ झालं. अशा परिस्थितीत भारताने मदत मागितली ती डिजीबोटी कडे. त्या राष्ट्राने भारताला आपलं विमानतळ तसेच बंदर वापरण्याची मुभा दिली. मग भारतीय नौसेना, भारतीय वायू सेनेने भारतीयांनातर युद्धभूमीतून सुरक्षितरीत्या बाहेर काढलंच पण त्याच सोबत ४१ देशांच्या ९६२ नागरिकांना बाहेर काढलं. ह्यात अमेरिका, युनायटेड किंगडम, फ्रांस, इटली सारख्या बलाढ्य देशांचे नागरिक तर दुसरीकडे बांगलादेश, नेपाळ, पाकिस्तान सारख्या देशांचे नागरिक ही समाविष्ट होते. इस्माईल ओमर गुएललेह (आय.ओ.जी.) ह्यांनी अतिशय अडचणीच्या काळात भारताला ही मदत केली. भारताने ही ह्याची जाणीव ठेवताना पुढे डिजीबोटीशी राजनैतिक संबंध घट्ट केले.\nगेल्या ४ वर्षात इस्माईल ओमर गुएललेह (आय.ओ.जी.) ह्यांनी भारताला दोन वेळा भेट दिली आहे. ह्या शिवाय भारताने डिजीबोटी मध्ये लीडरशिप सेंटर सुरु केलं आहे, सैनिकी तळ उभारण्यासाठीही भारताने पावलं टाकली आहेत. डिजीबोटी हिंद महासागराच्या उत्तर टोकावर आहे. डिजीबोटीकडे सुएझ कालव्यातून होणाऱ्या व्यापाराची सूत्रे आहेत. जगाच्या व्यापाराच्या २५% सामानाची वाहतूक ह्या सागरी मार्गावरून होतं असते. म्हणून डिजीबोटीचं सागरी महत्त्व प्रचंड आहे. इस्माईल ओमर गुएललेह (आय.ओ.जी.) ह्यांनी २०१५ साली केलेल्या मदतीची आठवण आणि येणाऱ्या काळात आपले संबंध अजून सुदृढ करण्याच्या दृष्टीने भारत सरकारने देशाचा दुसरा क्रमांकाचा नागरी पुरस्कार, अर्थात ‘पद्मविभूषण’ देऊन इस्माईल ओमर गुएललेह (आय.ओ.जी.) ह्यांचा गौरव केला आहे.\nइस्माईल ओमर गुएललेह (आय.ओ.जी.) ह्यांच्या मदतीसाठी प्रत्येक भारतीय नागरिक त्यांचा ऋणी तर आहेच पण भारत सरकारने योग्य व्यक्तींना योग्य वेळी सन्मानित करताना जागतिक पातळीवर पद्म पुरस्कारांची शान वाढवली आहे.\nया आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.\nPrevious articleतारे, तारका आणि आकाशगंगा या अद्भुत दुनियेची सैर करू या लेखात\nNext articleआयसिसच्या बंदिवासात राहिलेल्या नादिया मुराद ची कहाणी\nघरच्या घरी सॅनिटायझर कसा बनवावा\nहातची नोकरी गेली तर काय करायचे याची तयारी कशी कराल याची तयारी कशी कराल\nअपयशाचा सामना करूनही यशाचं शिखर गाठणारे ७ भारतीय दिग्गज\nकॅल्शिअम कमी होण्याची कारणे, लक्षणे आणि कॅल्शिअम युक्त आहार\nघरच्या घरी सॅनिटायझर कसा बनवावा\nहातची नोकरी गेली तर काय करायचे याची तयारी कशी कराल याची तयारी कशी कराल\nपांढर्‍या पेशी वाढवण्याचे घरगूती उपाय वाचा या लेखात\nआपल्या स्वयंपाक घरातली हि अँटिबायोटिक्स तुम्हाला माहित आहेत का\nया पाच गोष्टी करा आणि आनंदी राहून तुमच्यातली प्रॉडक्टिव्हिटी वाढवा\nआनंदाने कसं जगायचं याचं भन्नाट गुपित सांगणारी हि छोटीशी प्रेरणादायी गोष्ट\nया सहा ग���ष्टी तुम्हाला नक्की Depression म्हणजे नैराश्यापासून दूर ठेवतील\nकॅल्शिअम कमी होण्याची कारणे, लक्षणे आणि कॅल्शिअम युक्त आहार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.niramayyogparbhani.org/blog/category/axxonotes/", "date_download": "2020-08-07T20:27:06Z", "digest": "sha1:Y5UMBE2JYKRBUBXN7R5KTELYVJIEGDZA", "length": 3166, "nlines": 55, "source_domain": "www.niramayyogparbhani.org", "title": "axxo,notes – निरामय योग प्रसार व संशोधन केंद्र परभणी", "raw_content": "निरामय योग प्रसार व संशोधन केंद्र परभणी\nतज्ञांशी बोला +९१ ९४२२९६८८७०\nनिरामय योग प्रसार व संशोधन केंद्र परभणी\nनिरामय योग प्रसार व संशोधन केंद्र परभणी\nनिरामयचे नियमित चालणारे उपक्रम\nकरोना साठी श्वसन रोग प्रतिकारशक्ती वर्धक यौगिक अभ्यासक्रम\nनिरामय च्या‌ वार्षिक योग शिक्षक शिबीराची सांगता\nनिरामय योग प्रसार व संशोधन केंद्र, परभणी\n१०३ बंधूप्रेम लोकमान्य नगर, परभणी\nनिरामयचे नियमित चालणारे उपक्रम\n© Copyright 2020 निरामय योग प्रसार व संशोधन केंद्र परभणी.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://marathigreetings.net/messages/index.php?cat=mr_day&ctype=mr_day&page=38", "date_download": "2020-08-07T21:35:26Z", "digest": "sha1:BCCU2326XD2MSP5AKWABZE5KIVDHQCLQ", "length": 1630, "nlines": 25, "source_domain": "marathigreetings.net", "title": "Marathi Messages | मराठी ग्रिटिंग: WhatsApp messages - Day", "raw_content": "\nमराठी संदेश: शुभ दिन\nसुंदर दिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मराठी संदेश आणि मराठी / शुभेच्छापत्रे\n🏠 / मराठी संदेश / शुभ दिन\nमाणूस जेवढा आजाराने थकत नाही त्यापेक्षा जास्त विचाराने थकतो\nम्हणून हसत राहा. विचार सोडा.\nआपण आहात तर जीवन आहे हीच संकल्पना मनी बाळगा\nनात्यांना मधुर आवाजाची अणि सुंदर चेहऱ्याची गरज नसते.\nगरज असते ती फक्त सुंदर मनाची अणि अतुट विश्वासाची\nमराठी ग्रीटिंग © हक्क राखीव: २०१० - २०२०", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.krushival.in/raigad/other/jhugrewadi-school-in-karjat-remained-standing", "date_download": "2020-08-07T21:24:02Z", "digest": "sha1:5CEWDUENPU5ZNJHDAP3KH2CTVM76UHTJ", "length": 7855, "nlines": 95, "source_domain": "www.krushival.in", "title": "Raigad | कर्जतमधील झुगरेवाडी शाळा राहिली उभी | मराठी बातम्या - कृषीवल | Top Marathi News |Today news in Marathi | Latest News in Marathi | krushival.in", "raw_content": "\nई - पेपर रायगड\nकर्जतमधील झुगरेवाडी शाळा राहिली उभी\nकर्जतमधील झुगरेवाडी शाळा राहिली उभी\nकर्जत तालुक्यातील दुर्गम भागातील जिल्ह्याचे शेवटच्या टोकावर असणार्‍या झुगरे वाडी येथील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेच्या इमारतीचे 3 जूनच्या निसर्ग चक्रीवादळाने मोठे नुकसान केले होते. या शाळेच्या उभारणीसाठी रोटरी क्लबने आर्थिक मदत उभी करून दिली आहे. त्या माध्यमातून झुगरेवाडी शाळेची इमारत पुन्हा नव्या दमाने उभी राहिली आहे.\n3 जूनच्या निसर्ग चक्रीवादळ आल्यानंतर कर्जत तालुक्याला मोठ्या प्रमाणात झाडे आणि घरांचे नुकसान झाले होते. त्यात तालुक्यातील 150 हुन अधिक शाळांचे नुकसान झाले असून शेवटच्या टोकावर असलेल्या झुगरेवाडी शाळेचे छतावरील पत्रे, पाण्याची टाकी, पाईप लाईनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. नुकसानीचे पंचनामा झाला असला तरी शासकीय वास्तू असल्याने मदत मिळण्यास किती काळ लागेल हे सांगता येत नव्हते आणि त्यात छपरच उडाल्याने पावसाळी दिवसात शाळेची इमारत आणखी क्षतिग्रस्त होऊ शकते. त्यामुळे सहकार आयुक्त प्रदीप महाजन (नाशिक) यांच्या व्हाट्सएपच्या समूहावर शाळेचे मुख्याध्यापक रवी काजळे यांनी शाळेच्या नुकसानी बाबत फोटो टाकून मदतीसाठी आवाहन केले होते.त्याला प्रतिसाद देत डोंबिवलीच्या रोटरी दिशा ट्रस्ट चे सदस्य विजयजी नाझरे यांनी तातडीने मदतीचे आश्‍वासन दिले.तसेच आवश्यक ती मदत वेळेत मिळाल्याने छतावर नवीन पत्रे बसविण्यात आली आहेत. पावसाळ्यापूर्वी विद्यार्थ्यांना बसण्याची सोय झाली त्यामुळे सर्व विद्यार्थी व ग्रामस्थांनी रोटरी दिशा ट्रस्ट च्या सर्व पदाधिकारी यांचे आभार मानले.\nगणपतराव देशमुख यांना आबासाहेब वीर पुरस्कार जाहीर\nआगरदांडा येथील जेट्टी खुली न केल्यास मच्छीमारांचे आंदोलन\nसोन्याच्या दरात विक्रमी वाढ ; प्रती तोळा 56 हजारांवर\nबदनामी प्रकरणी आठ आरोपींवर\nअलिबाग तालुक्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 80 टक्क्यांवर;\nतिसर्‍या दिवशी मृतदेह सापडला\nदेशातील पहिली किसान रेल्वेगाडी धावली..\nश्रीवर्धन परिवहन आगारातून लांब पल्ल्याच्या बस फेर्‍या\nसोन्याच्या दरात विक्रमी वाढ ; प्रती तोळा 56 हजारांवर\nबदनामी प्रकरणी आठ आरोपींवर\nदेशातील पहिली किसान रेल्वेगाडी धावली..\nश्रीवर्धन परिवहन आगारातून लांब पल्ल्याच्या बस फेर्‍या\nमाणगाव तालुक्यात 300 रुग्णांची कोरोनवर मात\nउरण तालुक्यात वीज पुरवठा....\nरस्त्यामध्ये सापडलेल्या मनोरुग्ण महिलेला मिळणार उपचार\nखासगी रुग्णालयांकडून होणारी अवाजवी शुल्क आकारणी....\nमहाड शहरातील व्यावसायिकांचे आतोनात नुकसान\nतीन हजार प्रवाशांकडून एसटीचे आरक्षण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/ganeshutsav-news/cpaa-treats-cancer-patients-2-835970/", "date_download": "2020-08-07T22:01:41Z", "digest": "sha1:CE5KY4CHDPRCIRGGVS2EHMRFZVNN6ZS4", "length": 32392, "nlines": 235, "source_domain": "www.loksatta.com", "title": "सर्वकार्येषु सर्वदा – आयुष्याला आकार देणारे हात | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nशार्कच्या पिल्लांच्या मासेमारीत वाढ\nसागरी किनारा मार्गचा भराव सुरक्षित\nसर्वकार्येषु सर्वदा – आयुष्याला आकार देणारे हात\nसर्वकार्येषु सर्वदा – आयुष्याला आकार देणारे हात\nगेली ४३ वर्षे सुरू असलेली कर्करोगासंबंधीची सीपीएएची मोहीम आता अधिकच तीव्र झाली आहे. महिन्याला तीन हजारांहून अधिक रुग्णांना आवश्यक ती मदत करणाऱ्या या संस्थेसाठी देणग्या\nगेली ४३ वर्षे सुरू असलेली कर्करोगासंबंधीची सीपीएएची मोहीम आता अधिकच तीव्र झाली आहे. महिन्याला तीन हजारांहून अधिक रुग्णांना आवश्यक ती मदत करणाऱ्या या संस्थेसाठी देणग्या येत असल्या तरी वाढती मागणी पाहता समाजातून अधिकाधिक दानशूरांनी पुढे येण्याची गरज आहे. आलेली मदत अपुरी पडत\nअसली तरी मदतीसाठी आलेल्या रुग्णांना नकार देणे संस्थेच्या तत्त्वात बसत नाही, त्यामुळे काम पुढे सुरूच राहते.\nमहालक्ष्मीच्या वर्दळीच्या रस्त्यावर ई मोझेस रोडवरील आनंद निकेतन म्हणजे विविध क्षेत्रांत काम करत असलेल्या सामाजिक संस्थांचे कार्यस्थळ. प्रवेशद्वारातून उजवीकडे वळून रस्त्याच्या शेवटच्या टोकापर्यंत चालत गेले की तेथे कॅन्सर पेशंट्स एड सोसायटीचे छोटेखानी कार्यालय दिसते. या कार्यालयाच्या मागच्या भागातच सामान घेऊन जाणारा ट्रक दिसत होता. वस्तूंनी भरलेली मोठमोठी खोकी बांधून ठेवलेली होती. मागच्या बाजूला पणत्यांचे कच्चे सामान रचून ठेवले होते. तिथेच मधल्या भागात लावलेल्या लांबच लांब टेबलाभोवती बसून १५-२० स्त्रिया पणत्या तयार करत होत्या. मॉल आणि ब्रॅण्डेड स्टोअरमध्ये दिसणाऱ्या चमचमत्या, अत्याकर्षक पणत्यांचा उगम येथे होतो आणि त्या तयार करणारे सुंदर हात हे कर्करोगावर मात करत असलेल्या महिला किंवा त्यांच्या नातेवाईक मुलींचे असतात. आयुष्यातून उठण्याची भीती निर्माण करणाऱ्या आजारातून आयुष्याला आकार देण्याचे काम करणाऱ्या या संस्थेचे नेमके चित्र या पुनर्वसन केंद्रातून आपसूक दिसते.\nआज संस्थेचा विस्तार प्रचंड वाढला आहे. अनेक राज्यांत, महाराष्ट्रातील ग��रामीण भागात संस्थेची शिबिरे सुरू असतात. या सर्व कामाची सुरुवात झाली ती एका लहान वाटणाऱ्या घटनेतून. एका नातेवाईकाला भेटण्यासाठी संस्थेचे संस्थापक वाय. के. सप्रू टाटा रुग्णालयात गेले होते. तिथे शेजारीच लहानगी जया झब्बार रक्ताच्या कर्करोगाशी लढा देत होती. मात्र, तिच्या केमोथेरपीसाठी आईवडिलांकडे पैसे नसल्याने तिची लढाई अर्धवटच राहणार होती. हे लक्षात आल्यावर सप्रू आणि त्यांच्या मित्रांनी एकत्र येऊन औषधांची व्यवस्था केली. छोटी जया बरी झाली आणि कॅन्सर पेशंट एड असोसिएशनचा जन्म झाला.\nगरजवंतांना आर्थिक मदत देण्याच्या हेतूने ही संस्था सुरू केली तेव्हा केवळ एक टंकलेखन यंत्रआणि ५०० रुपये एवढीच संस्थेची पुंजी होती. संस्थेच्या ध्येयाबाबत अनेकांना शंका होती आणि त्यामुळे साहजिकच मदतीचे हात पुढे येत नव्हते. शहरात ठिकठिकाणी ठेवलेल्या दानपेटय़ांमधून जमा होणाऱ्या निधीच्या उपयोगाबाबतही काही संस्थांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मात्र, या पैशांमधून मदत होत असलेल्या रुग्णांनी स्वतचे अनुभव मांडायला सुरुवात केली आणि सर्व प्रश्नांना आपोआप उत्तरे मिळत गेली. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी या संस्थेच्या कार्याचे कौतुक करून पाच हजार रुपयांची वैयक्तिक देणगी दिली.\n२५ हजार रुग्णांना मदत\nसंस्थेच्या कामाची सुरुवात सप्रू यांच्या घरातूनच झाली. त्यानंतर फोर्ट परिसरातील मल्होत्रा हाऊसमध्ये भाडय़ाने जागा घेण्यात आली. संस्थेचे आजही तेथे लहानसे कार्यालय आहे. १९७१ पासून सोफिया कॉलेज मेडिकल सेंटरमधून तपासणी शिबिरांना प्रारंभ झाला. १९७९ मध्ये संस्थेची दिल्ली येथे शाखा सुरू झाली.\n१९८४ मध्ये पुनर्वसन केद्रांची सुरुवात झाली. आतापर्यंत या केंद्रातून तब्बल २५ हजार रुग्णांना मदत मिळाली असून आता या केंद्राची वार्षिक उलाढाल एक कोटी रुपयांवर गेली आहे. सध्या जीप, व्हॅन, रुग्णवाहिका मिळून संस्थेकडे ११ वाहने आहेत. संस्थेचे काम आणि व्यापक जनहित लक्षात घेऊन टाटा स्मारक रुग्णालयाने कर्करोग प्रतिबंधात्मक विभाग सुरू करण्यासाठी सीपीएएची मदत मागितली. आज टाटाच्या विविध विभागांमध्ये संस्थेचे स्वयंसेवक काम करत आहेत. दरम्यानच्या काळात संस्थेच्या कार्यकर्त्यांनी परदेशातील आरोग्य परिषदांमध्ये कर्करोगावरील सर्वेक्षण, संस्थेचे काम मांडले. भा��तातील बहुसंख्य रुग्णांच्या कर्करोगामागील कारण ठरलेला तंबाखू हद्दपार करण्यासाठी संस्थेने मोहीम हाती घेतली. गर्भाशय मुखाच्या कर्करोगासाठी अभ्यास सुरू केला, प्रयोगशाळा थाटली. यासाठी संस्थेला देशविदेशातून अनंत पुरस्कार मिळाले. १९९६ मध्ये महालक्ष्मीच्या आनंद निकेतनमध्ये संस्थेला कायमस्वरूपी जागा मिळाली. रुग्ण आमच्याकडे येण्याऐवजी आम्हीच रुग्णांपर्यंत पोहोचतो. राज्याच्या ग्रामीण भागात तसेच गुजरात, राजस्थान, दिल्ली अशा अनेक राज्यांमध्ये तसेच मुंबई-पुण्यातील कॉर्पोरेट कार्यालयांमध्येही सातत्याने शिबिरे सुरू असतात, जनजागृती करून लवकर निदान होण्याचे, उपचारांचे महत्त्व सांगणे हे संस्थेचे उद्दिष्ट आहे, असे संस्थेच्या कार्यकारी संचालक नीता मोरे म्हणाल्या.\nसंस्थेने कोणत्याही रुग्णाला थेट आर्थिक मदत करणे आता बंद केले आहे. आर्थिक मदतीचा उपयोग केवळ आजारासाठी होत नसल्याचे दिसून आले तसेच काही वेळा एकाच उपचारासाठी एकाहून अधिक संस्थेकडून मदत मिळवण्याचे प्रयत्न उघड झाले. त्यामुळे आर्थिक मदत देण्याऐवजी उपचार, औषध, अन्न, निवासीव्यवस्था, कपडे, छत्री, समुपदेशन, रोजगार अशा सर्वप्रकारे मदत दिली जाते.\nऔषधनिर्मितीवरील संशोधनाचा खर्च कंपनीला वसूल करता यावा यासाठी संबंधित औषध तयार करण्याचे पूर्ण हक्क (पेटंट) काही वर्षांसाठी कंपनीला दिले जातात. लहान मुलांच्या रक्ताच्या कर्करोगावर उपचारांसाठी नोवार्टिस कंपनीने बाजारात आणलेल्या गिल्वेक या औषधांचा महिन्याला सुमारे एक लाख २० हजार रुपये खर्च येत असे. औषधाचे पेटंटचे वर्ष संपल्यावरही ते पुन्हा सुरू ठेवावे यासाठी कंपनी प्रयत्न करत होती. मात्र कॅन्सर पेशंट एड असोसिएशनने त्याविरोधात न्यायालयात धाव घेतली. असोसिएशनचा न्यायालयीन लढा यशस्वी झाला आणि आता या औषधासाठी महिन्याला आठ ते दहा हजार रुपये खर्च येतो.\nनायगाव महापालिका प्रसूतिगृह, पहिला मजला, दहिवळकर रस्ता, बीडीडी चाळ क्र. ६ आणि ७ च्या समोर. पोलीस मैदानापुढे, नायगाव, मंगळवारी दुपारी २ ते ३.३० वाजेपर्यंत. फोन – ०२२ २४१२१६८०.\nमुंबईतील पश्चिम रेल्वेमार्गावरील महालक्ष्मी रेल्वे स्थानकावर उतरल्यावर पश्चिम दिशेने चालत गेले की आनंद निकेतन आहे. या आनंद निकेतनच्या आवारातच ‘कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशन’ या संस्थेचे कार्यालय आहे.\n*कर्करोगाचे सर्वागीण व्यवस्थापन : आजार होण्यास कारणीभूत ठरणाऱ्या घटकांबाबत जागृती करण्यापासून आजारातून बरे होत असलेल्या रुग्णांना स्वावलंबी करण्यापर्यंत सर्व प्रकारची मदत संस्थेकडून केली जाते.\n*जनजागृती : तंबाखूसेवनामुळे भारतातील सर्वाधिक रुग्ण हे मुखाच्या कर्करोगाचे असतात. याखेरीज सततच्या प्रसूती, शारीरिक अस्वच्छता यामुळेही या आजाराची शक्यता वाढते. या सवयी बदलण्याबाबत जागृती करण्यात येते.\n*लवकर निदान : अनेकदा हा आजार सुप्त स्वरूपात असतो. त्याची कोणतीही लक्षणे दिसत नसल्याने त्यावर उपचार होत नाही. त्यामुळे संस्थेकडून तपासणी केंद्र तसेच विविध ठिकाणी पार पडत असलेल्या शिबिरांमधून निदानासाठी प्राथमिक तपासणी करण्यात येते. या तपासणीतून संदिग्ध निकाल आल्यास रुग्णाच्या पुढील तपासणीही करण्यात येतात.\n*विमा : कर्करोगाबाबत जागृती व्हावी, त्यासाठी तपासणी करण्यासाठी लोकांनी पुढे यावे असा हेतू ठेवून ही योजना १९९४ पासून राबवण्यात येत आहेत. आठ हजार रुपये भरून पुढील १५ वर्षांसाठी विमा उतरवता येतो. या कालावधीत कर्करोगाचे निदान झाल्यास दोन लाख रुपयांपर्यंतची मदत केली जाते. १९९४ ते २०१३ या काळात १२,३३२ जणांनी हा विमा घेतला आहे. या माध्यमातून आतापर्यंत ५ कोटी २८ लाख ६१ हजार रुपयांची मदत देण्यात आली आहे.\n*रुग्णशुश्रुषा : रुग्णांच्या निवासापासून रुग्णालयापर्यंत वाहतूक व्यवस्था, लहान मुलांसाठी प्लेग्रुप, कृत्रिम अवयवही देण्यात येतात. संस्थेचे कार्यकर्ते सर्व प्रमुख रुग्णालयात नियमित जातात. तिथे येणाऱ्या रुग्णांना आजाराबाबतची माहिती देणे, त्यांना आवश्यक असलेली मदत करणे तसेच वस्तू किंवा सेवेच्या मदतीसाठी संस्थेशी समन्वय साधण्याचे काम केले जाते. इतर संस्थांमधून मदतीसाठी मार्गदर्शन, निवासाची व्यवस्था, अन्न पुरवण्यात येते.\n*पुनर्वसन केंद्र : कौशल्याचा वापर करत तसेच विविध प्रशिक्षण देऊन वस्तू उत्पादनांच्या कामात रुग्णांची मदत घेतली जाते. शैक्षणिक साहित्य, ज्यूटच्या पिशव्या, दिवे तसेच शिलाईकाम केले जाते. या संस्थेच्या पुनर्वसन केंद्रात तयार झालेल्या वस्तू ताज हॉटेलची साखळी, सिटी बँक, वेस्टसाइड, सॅण्डोज, नीलकमल प्लास्टिक, बॉम्बे स्टोअर्स आदींमध्ये ठेवल्या जातात. या कामासाठी मासिक उत्पन्न दिले जाते.\n‘कॅन्सर पेशंट्स एड ���सोसिएशन’\nकर्करोगग्रस्तांना आणि त्यांच्या कुटुंबीायांना सर्वतोपरी आधार देण्याचे काम ‘कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशन’ ही संस्था करते. ‘आपण संपलो’ अशी भीती निर्माण करणाऱ्या कर्करोगग्रस्त रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना स्वावलंबनाच्या वाटेवर आणण्याचा ध्यास या संस्थेने घेतला आहे. गरजूंना मदत आणि मदतीसाठी सदैव होकार हेच जणू संस्थेचे ब्रीदवाक्य ठरले आहे.\n‘कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशन’\nही संस्था कर्करोगाचे सर्वागीण व्यवस्थापन, या आजाराविषयी जनजागृती, प्राथमिक पातळीवर असतानाच आजाराचे निदान करणे, रुग्णांची शुश्रूषा तसेच त्यांचे सर्वागीण पुनर्वसन अशी विविध कामे करते. महिलांमध्ये आढळणाऱ्या गर्भाशय मुखाच्या कर्करोगावरील संशोधनासाठी संस्थेने प्रयोगशाळाही सुरू केली आहे.\nविख्यात क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, अभिनेत्री वर्षां उसगांवकर, जुही चावला, गीतकार प्रसून जोशी यांच्यासारख्या अनेकांनीही ‘सीपीएए’ संस्थेच्या कार्याची मुक्तकंठाने प्रशंसा केली आहे. मात्र देशातील कर्करोगग्रस्तांचा वाढता आकडा, त्यांच्यावरील उपचारांचा वाढता खर्च आणि रुग्णांच्या अन्य गरजा विचारात घेता संस्थेला भक्कम आर्थिक पाठबळाची निश्चितच गरज आहे.\n“कर्करोगासाठी पैसे, अन्न आणि औषधे यांचा अधिकाधिक पुरवठा करताना मला जाणीव झाली की, कर्करोगाचा परीणाम हा केवळ वैद्यकीय उपचारांपुरता मर्यादित नाही. तो भीती पसरवतो. कर्करोगविरोधी सर्वागीण लढाईचे उद्दिष्ट ठेवून सीपीएए सुरू करण्यात आली. देशातील अनेक संस्थांसाठी ही संस्था प्रेरणादायी ठरली.”\n– वाय.के.सप्रू, संस्थापक-अध्यक्ष, सीपीएए\nधनादेश या नावाने काढावेत\nकॅन्सर पेशंट्स एड असोसिएशन\n(८० जी अंतर्गत करसवलत तसेच ३५ एसी अंतर्गत पूर्ण करसवलत)\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nसेवाव्रतींच्या स्नेहमीलनाने ‘सर्वकार्येषु सर्वदा’ दानयज्ञाच्या पाचव्या पर्वाची आज सांगता\n‘लोकसत्ता सर्वकार्येषु सर्वदा’ : दानयज्ञाचा सांगता सोहळा ३ नोव्हेंबरला\nसुशांतच्या मृत्यूपूर्वी काही दिवस आधी रियाने मुंबईत घेतले दोन आलिशान फ्लॅट्स\nश्रुती मोदी आहे तरी कोण सुशांतच्या मृ���्यूप्रकरणी CBI ने तिच्या विरोधात दाखल केला गुन्हा\nसुशांत सिंहच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे देण्यास रिया चक्रवर्तीचा विरोध, म्हणाली...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल शंकुतला देवींनी मृत्यूआधी केलेली 'ती' भविष्यवाणी ठरली खरी\nसोनू सूदच्या मदतीचा ओघ कायम; रशियात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना केलं एअरलिफ्ट\nराज्यातील ग्रामीण भागांमधील करोना प्रादुर्भाव चिंताजनक\nकंपनी सेक्रेटरी प्रवेश परीक्षा ऑनलाइन\nदेशात २४ तासांत ६२,५३८ रुग्ण\nमुंबईतील ७७ टक्के रुग्ण करोनामुक्त\nमशिदीच्या पायाभरणीस जाणार नाही - आदित्यनाथ\nवकील तूर्त अत्यावश्यक सेवेत नाहीत\nऑनलाइन वर्गाना प्राध्यापकांचा विरोध\nतंत्रशिक्षण पदविका प्रवेशप्रक्रिया सोमवारपासून\nमुंबईतील मॉल्समध्ये ‘आरोग्य सेतू’ची ग्राहकांवर सक्ती\nयूपीएससी गुणवंताशी सोमवारी संवाद\n1 सर्वकार्येषु सर्वदा – केकी मूसचे कला लेणे\n2 ‘एक गाव एक गणपती’ने सव्वातीनशे गावांत ‘एकोपा’\n3 वाजत गाजत गणराय आले\nअजित पवार मनसे नगरसेवकावर भडकले; म्हणाले, \"आमचे चार मंत्री करोना पॉझिटिव्ह आलेत\"X", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathibrain.com/saar-kahi-abolach/", "date_download": "2020-08-07T21:26:36Z", "digest": "sha1:M27ZQ5T46AYHLE23Q42EXE2KRG3PNYBG", "length": 12115, "nlines": 176, "source_domain": "marathibrain.com", "title": "सारं काही अबोलच ! - MarathiBrain.com", "raw_content": "\nआरोग्यमंत्री राजेश टोपे यांना मातृशोक\nवातानुकूलित लोकल रेल्वेविषयी अद्याप स्पष्टता नाही\nराज्यशासनाचे शेतकऱ्यांसाठी कौशल्याधारित प्रशिक्षण कार्यक्रम\nराज्यातील ६० टक्के उद्योगधंदे अद्याप बंदच\nHome साहित्य लेख सारं काही अबोलच \nडोळ्यापर्यंत आलेले आणि विस्कळीत झालेले तिचे काळे गर्द केस मनात रेंगाळत असलेल्या विचारांना विस्कळीत करतात. मग वाटतं की ह्या सगळ्यांना आपल्या कवितेच्या दुनियेत बंदिस्त करावं.\nएकांतात कधी कविता करायला बसलो की, बेधुंद करणारा एक चेहरा डोळ्यासमोर येतो आणि मग लेखणीही अचानक स्तब्ध होते. ज्याप्रमाणे रानमाळावर एखादा वेडा प्रियकर रानपाखराच्या मागे बेभान होऊन फिरत असतो, अगदी तसेच विचार डोक्यात गरगर फिरत असतात. पण लेखणीला मात्र पाझर फुटत नाही. शेवटी पाझर फुटावं तरी कसं अचानक डोळ्यांसमोर आलेला चेहरा पाहताच एवढा धुंद होऊन जातो, की भानही राहात नाही नेमकं काय करत बसलोय त्याचं.\nतुझे ते हसरे नयन मला गालातल्या गालात हसू येण्यास भाग पडतात. तुझ्या नयनांच्या पापण्या उघडझाप होत असताना जणू हृदयाच्या ठोक्याशी संबंध असावा की काय, असा भास होतो. तुझ्या नजरेस नजर भिडली, की तुझ्या त्या कातील नजरेने मनाचे तुकडे झाल्यासारखं वाटतं. गुलाबाच्या पाकळ्यांसारखी ओठांवर लावलेली लाली मुखचंद्रावर सौंदर्य वाढवून जाते. ह्या सर्वांचं हवं तेवढं वर्णनच करता येत नाही.\nप्रातिनिधिक छायाचित्र : स्रोत\nडोळ्यापर्यंत आलेले आणि विस्कळीत झालेले तिचे काळे गर्द केस मनात रेंगाळत असलेल्या विचारांना विस्कळीत करतात. मग वाटतं की ह्या सगळ्यांना आपल्या कवितेच्या दुनियेत बंदिस्त करावं, आपल्या हृदयाच्या कोऱ्या कागदावर उतरवावं, पण यासाठी लेखणीला बहरच येत नाही.\nशेवटी, बसतो मी विचारात गुंतून तुझ्या पायांच्या बोटांपासून तर डोक्याच्या केसापर्यंत…सारं सारं काही अबोल आहे असं समजत. पण तरीही माझ्या या जडमनाने प्रयत्न तरी केला आहे, तुझ्या या अबोल दिसणाऱ्या सौंदर्यावर थोडंतरी लिहिण्याचा…\n“सखी सौंदर्याचे गंध तुझे,\nवेड मजला लावून जाते.\nभेटीचे स्वप्न देऊन जाते…”\nलेख : देवेंद्र रहांगडाले\n(प्रस्तुत लेखात प्रकाशित माहिती आणि विचार हे पूर्णतः लेखकांच्या हक्काधीन असून, इथे प्रकाशित होणाऱ्या लेखांशी व विचारांशी मराठी ब्रेन सहमत असेलच असे नाही.)\nविविधांगी माहिती थेट मराठीत जाणून घेण्यासाठी जुळून राहा www.marathibrain.com सोबत ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि इमेलवरून.\nPrevious articleराज्यातील बेकायदेशीर बांधकामांवर उपग्रहाची नजर\nती, मी आणि पाऊस : भाग १\nदेशातील पहिल्या ‘फिरत्या पोटविकार उपचार केंद्रा’चे राज्यात उद्घाटन\nकुटुंब नियोजन शस्त्रक्रियेतील स्त्री-पुरुष ‘समानता’\nचीनी कंपन्यांचा भारतीय महामार्ग प्रकल्पातील सहभाग संपुष्टात\nमेट्रोसाठी आरे संकुलातील वृक्षतोडीला शिवसेनेचा नकार कायम\nराज्यात यंदा शैक्षणिक शुल्कवाढ होणार नाही \nदिल्लीकरांवर ‘कोरोना कर’ ; पेट्रोल-डिझेलची किंमतही वाढली \nस्त्रियांवरील अत्याचारांना आळा घालण्यासाठी विद्यार्थ्यांना संस्कृत श्लोक शिकवा : राज्यपाल कोश्यारी\nआयन परिक्षाकेंद्र व्यवस्थापनाची परिक्षार्थ्यांना प्रवेशास मनाई\nविश्लेषणात्मक व माहिती पत्रकारितेतील एकमेव मराठी ई-दालन. Analytical & Informative Journalism in Marathi. बातम्या आणि बरंच काही.\nआरोग्यमंत��री राजेश टोपे यांना मातृशोक\nवातानुकूलित लोकल रेल्वेविषयी अद्याप स्पष्टता नाही\nराज्यशासनाचे शेतकऱ्यांसाठी कौशल्याधारित प्रशिक्षण कार्यक्रम\nराज्यातील ६० टक्के उद्योगधंदे अद्याप बंदच\n‘सॉल्फरिनोची लढाई’ आणि ‘रेडक्रॉस’ची स्थापना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/faf-du-plessis-wins-the-toss-and-south-africa-will-bowl-first/", "date_download": "2020-08-07T20:52:41Z", "digest": "sha1:B2QVZ3GGWBJQUFKR35EKELEK7Q4SWIXI", "length": 5662, "nlines": 91, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "#CWC19 : नाणेफेक जिंकून द.आफ्रिकेचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय", "raw_content": "\n#CWC19 : नाणेफेक जिंकून द.आफ्रिकेचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय\nचेस्टरलेस्ट्रीट – इंग्लंडचा धुव्वा उडविणाऱ्या श्रीलंकेला स्पर्धेतील उपांत्य फेरी गाठण्यासाठी दक्षिण आफ्रिकेविरूद्ध होणाऱ्या लढतीत विजय मिळविणे अनिवार्य आहे. आफ्रिकेने आतापर्यंत या स्पर्धेत सपशेल निराशा केली असून त्यांच्या बाद फेरीच्या आशा यापूर्वीच संपुष्टात आल्या आहेत.\nदरम्यान, दक्षिणआफ्रिका आणि श्रीलंका यांच्यातील सामन्यास थोड्याच वेळात रिव्हरसाईड मैदानावर सुरूवात होणार असून तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा कौल हा दक्षिण आफ्रिकेने जिंकला आहे. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाप ड्यु प्लेसिस याने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेत श्रीलंकेस प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले आहे.\nश्रीलंका – दिमुथ करुणारतने, कुसल परेरा, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस, एंजेलो मैथ्यूज, धनंजया डी सिल्वा, जीवन मेन्डिस, थिसारा परेरा, इसुरू उदाना, सुरंगा लकमल, लसिथ मलिंगा\nदक्षिण आफ्रिका – हाशिम आमला, क्विंटन डी कॉक, फाफ डू प्लेसी, ऐडेन मारक्रम, रैसी वैन डर डुसेन, जेपी डुमिनी, क्रिस मॉरिस, एन्डिले फेहलुकवेओ, डी.प्रीटोरियस, कगिसो रबाडा, इमरान ताहिर\nराज्य वन्यजीव मंडळाच्या विचारार्थ प्रस्तावासाठी ड्रोन सर्व्हे आवश्यक – मुख्यमंत्री\nतंत्रशिक्षण प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया १० ते २५ ऑगस्टदरम्यान\nपिंपरी-चिंचवड शहर पुन्हा रेडझोनमध्ये\n#IPL2020 : कोकाकोला किंवा जिओची प्रायोजकता मिळणार\nखासदार प्रताप पाटील-चिखलीकर यांना करोना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-believe-it-or-not-stories/somethings-about-lucky-and-unlucky-120052400012_1.html", "date_download": "2020-08-07T22:14:24Z", "digest": "sha1:CUFGTOBVLFKA64YOS5ITH4Z3XFG2V5SI", "length": 16579, "nlines": 160, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "काही वस्तूंविषयी शुभ- अशुभ शकुन | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 8 ऑगस्ट 2020\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nकाही वस्तूंविषयी शुभ- अशुभ शकुन\n1 जेवणाचे ताट - जेवताना आपल्या पुढचे ताट सरकले तर आपल्या घरी पाहुणा येणार अशी आपली समजूत आहे आणि तो शुभ शकुन समजावा. तसेच जेवण्याचे आमंत्रण येण्याची पूर्व सूचना समजली जाते.\n2 शाई - महत्वाचा कागदपत्रांवर जर का शाई सांडली, अगर शाईचा डाग पडला तर कार्यसिद्धी होण्याची ती पूर्व सूचना समजावी. अंगावरील कपड्यांवर शाई सांडल्यास शुभ असते, परंतु अंगावर सांडल्यास अशुभ असते.\n3 तसबीर - घरातील तसबीर जमिनीवर पडून फुटल्यास अशुभ असते. मित्रांकडून वाईट वार्ता कळण्याची ती पूर्व सूचना समजली जाते. प्रिय व्यक्तीशी बेबनाव होते.\n4 चमचा - खाताना चमचा खाली पडणे, हे तातडीने बोलावणे येण्याचे लक्षण समजले जाते.\n5 आगकाड्या - आगपेटीतील काड्या एकदम हातून सांडणे हे शुभ लक्षण आहे. कार्य सिद्धी होण्याचा तो शकुन होय.\n6 कात्री - कात्री हातातून खाली पडणे किंवा तिचे पाते मोडणे ही भांडणतंटा होण्याची लक्षणे आहे.\n7 काचेचा ग्लास - पांढरा ग्लास फुटणे शुभ तर रंगीत ग्लास फुटणे अत्यंत अशुभ मानले जाते.\n8 घड्याळ - हातातील घड्याळ बंद पडणे अगर फुटणे याचा अर्थ धनी (नवरा) आर्थिक संकटात सापडण्याची सूचना असते.\n9 बांगडी - स्त्रीच्या हातातली बांगडी फुटली तर ते अशुभ मानले जाते.\n10 निरांजन - पेटलेले नीरांजन हातातून पडल्यास ती मोठ्या संकटाची पूर्व सूचना मानली जाते.\n11 आरसा - फुटलेल्या आरश्यात टन पाहणे अशुभ मानले जाते.\n12 केरसुणी - अनावधानाने घरातल्या केरसुणीला पाय लागल्यास अशुभ समजावे. संध्याकाळी केरसुणीने केर काढल्यामुळे धननाश होतो.\nसोशल मीडियावर Viral Post : मळलेल्या कणकेवर बोटांचे ठसे का\nरात्रीच्या वेळी नखे कापणे अशुभ का मानले जाते, जाणून घ्या यामागील 3 कारणं\n‘बागी ३’ चे पोस्टर रिलीज\nराहुल गांधींचे वादग्रस्त विधान- नथुराम गोडसे आणि पंतप्रधान मोदींची विचारधारा समान आहे\nश्राद्ध पक्ष, जाणून घ्या कोणत्या तिथीला काय केल्याने पूर्वज होतील प्रसन्न\nयावर अधिक वाचा :\nकामात अडचणी येण्याची शक्यता आहे. काळजीपूर्वक कार्य करा. मोठ्यांचा आधार मिळाल्याने कार्य पूर्ण होतील. वैवाहिक जीवनात स्थिती...अधिक वाचा\nमानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. मातृपक्षाकडून सहयोग मि���ेल. व्यापार-व्यवसायात स्थिती सुखद राहील. मित्रांची मदत मिळेल. आरोग्याची काळजी बाळगणे...अधिक वाचा\nप्रेम प्रकरणात दोघांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आज रात्री आपल्या करीयरशी संबंधित सर्व बाबी स्पष्ट होतील. व्यापार...अधिक वाचा\nव्यवहारिक दक्षता वाढवा. सामान्य सहयोग मिळेल. देवाण घेवाणीत त्रास. नियोजित कामात अडचणी येण्याची शक्यता. कामावर प्रभाव पडेल....अधिक वाचा\nजास्त सहयोग मिळेल. कार्यकुशलतेचा लाभ मिळेल. पारिवारिक लाभ घ्या. नोकरीत विशेष सावधगिरी बाळगा. विश्वासात राहू नये. अनिश्चिततेचे...अधिक वाचा\n\"आर्थिक नुकसान संभव. कामात गुप्तता राखा. सहयोग मिळेल. संबंध बिघडतील. अव्यवहारिक कामांपासून लांब रहा. आपल्या कामाच्या गोष्टी गुप्त...अधिक वाचा\nवैचारिक असंतोष राहील. कामात मन रमणार नाही. तब्बेतीची काळजी घ्या. व्यावसायिक प्रकरणात अडचणी येतील. आर्थिक जबाबदार्‍या वाढतील....अधिक वाचा\nआपली स्थिति, वास्तविकता वाढेल. पारिवारिक दृष्‌टया वेळ सामान्य. कामाचा ताण जाणवेल. नोकरीत कुणावरही विश्वास ठेवू नये. अडचणी...अधिक वाचा\n\"उत्साह, आत्मविश्वास वाढेल. अडकलेला पैसा मिळेल. मनोरंजनात वेळ जाईल. अडचणी राहतील. मिळकती पेक्षा जास्त खर्च होईल. अनिश्चितता...अधिक वाचा\n\"खासगी कामाकडे जास्त लक्ष द्या. पैसा मिळेल. जबाबदारीची कामे पडतील. नोकरीत नुकसानी संभव. कामात पारदर्शकता हवी. वैचारिक...अधिक वाचा\n\"शत्रुपक्ष हावी राहील. एखाद्या चुकीला पुन्हा करु नका. मन रमणार नाही. विश्वास कमी राहील. व्यर्थ ताण जाणवेल....अधिक वाचा\nमार्ग प्रशस्त होईल. अडकलेली कामे पूर्ण झाल्याने आनंद वाटेल. साथ लाभेल. व्यक्तिगत कामात उन्नति होईल. कायदेशीर कामात...अधिक वाचा\nश्रीकृष्णाचा रंग रूप आणि सुवासाचे हे 4 गुपित आपल्याला ...\nभगवान श्रीकृष्णाचे रंग, रूप, सुवास आणि शारीरिक संरचनेवर संशोधन होतातच. अखेर त्यांचा रूप, ...\nरामाच्या वनवासात, ज्योतिषाचा दोष कुठे आहे\nत्याग करून वनवासात जावे लागले. काही विद्वान त्यांचा वनवासाच्या मागे त्यांची जन्मपत्रिका ...\nश्री राम चमत्कारी मंत्र, सर्वकार्य सिद्ध करणारे मंत्र\n\"ॐ आपदामप हर्तारम दातारं सर्व सम्पदाम, लोकाभिरामं श्री रामं भूयो भूयो नामाम्यहम \nश्रीराम मंत्र जपा, रामाला मनोभावे नमन करा\nयापैकी कोणत्याही एका मंत्राचा जप देखील जीवनात संयम आणि शांती प्रदान करण्��ात मदत करेल.\nअंतरंग म्हणजे \"राम\" श्वास-उश्वास आहे \"राम\" जपते मन निरंतर \"राम\" दिसतो डोळ्यास मम \"राम\"\nअमेरिकेत प्राण्यांना कोरोनाची लागण, एका कुत्र्याचा ...\nअमेरिकेत सात वर्षीय जर्मन शेफर्ड प्रजातीच्या एका कुत्र्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ...\nअयोध्येत राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याची तयारी सुरु\nअयोध्येत राम मंदिर भूमिपूजनाचा सोहळा 5 ऑगस्टला होणार असल्याने कार्यक्रमाची तयार जोरात ...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राजगृह निवासस्थानाची तोडफोड ...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मुंबईतील दादर येथील राजगृह निवासस्थानाची तोडफोड करणाऱ्या ...\nपावसाचे पुण्यात पुन्हा एकदा जोरदार आगमन\nमहाराष्ट्रात बऱ्यापैकी मॉन्सूनला सुरवात झाली आहे. राज्याच्या बहुतांश भागात गेल्या दोन ...\nऑगस्टमध्ये तब्बल १६ दिवस बॅंक बंद राहणार\nऑगस्ट महिन्यांपासून रक्षाबंधन, गणपती अशा विविध सणांना सुरुवात होते. त्यामुळे ऑगस्टमध्ये ...\nजिओ मामी मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये दीपिका पादुकोणचा ग्लॅमरस लूक\nटक्सिडो सूटमध्ये सोनम कपूरची सुंदर शैली\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://bharatbodh.com/mr/people-mr/public-figure-mr/", "date_download": "2020-08-07T21:24:35Z", "digest": "sha1:P376NG5C2Z3TKLQ74SFO526QSPJ6QILP", "length": 2547, "nlines": 46, "source_domain": "bharatbodh.com", "title": "सार्वजनिक व्यक्तिमत्व - भारतबोध", "raw_content": "\nCategory - सार्वजनिक व्यक्तिमत्व\nप्रिन्स हॅरी (Prince Harry)\nसार्वजनिक व्यक्तिमत्व • लोक\nमहात्मा गांधी (Mahatma Gandhi)\nसार्वजनिक व्यक्तिमत्व • लोक\nग्रेटा थनबर्ग (Greta Thunberg)\nकॅटेगरीज कॅटेगरी निवडा अभियान (1) अर्थशास्त्रज्ञ (1) ऐतिहासिक (4) करमणूक (10) कलावंत (2) चित्रपट (8) जागतिक दिवस (2) दिवस (3) देश (20) पौराणिक (2) प्रदेश (6) बातम्या (1) भूगोल (32) महासागर (1) मालिका (1) मुद्दे (3) राजकारणी (1) राष्ट्रीय दिवस (1) लोक (9) शहर (1) सण (4) समुद्र (2) सरकार (3) संस्था (2) सार्वजनिक व्यक्तिमत्व (5) स्मारके (1)\nतानाजी मालुसरे (Tanaji Malusare)\nतान्हाजी: द अनसंग वॉरियर\nनाताळ / क्रिसमस (Christmas)\nतुझ्यात जीव रंगला (मालिका)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/nashik-north-maharashtra-news/nashik/gold-rate-35-thousand/articleshow/69962281.cms", "date_download": "2020-08-07T22:05:41Z", "digest": "sha1:LNGKFBIIPCOZ55KIEJNRQN5JDR66KG7C", "length": 10445, "nlines": 113, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nसोन्याचा दर ३५ हजारांपार\nम टा प्रतिनिधी, नाशिक आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचे भाव सातत्याने वाढत असून, नाशिक शहरात बुधवारी सोन्याच्या भावाने उच्चांक गाठला...\nम. टा. प्रतिनिधी, नाशिक\nआंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचे भाव सातत्याने वाढत असून, नाशिक शहरात बुधवारी सोन्याच्या भावाने उच्चांक गाठला. शहरात २४ कॅरेटसाठी ३५ हजार १०० इतका बाजारात भाव होता, तर २२ कॅरेटसाठी ३४ हजार २०० इतका भाव होता. ही भाववाढ २० वर्षांनंतर होत असल्याचे सराफांचे म्हणणे आहे. मागील महिन्यात ४० हजारांवर असलेली चांदी ३९ हजार रुपये किलोवर पोहचली आहे.\nसोन्याची भाववाढ होत असली तरीही मागणीत फरक पडलेला नाही. ज्या लोकांना गुंतवणूक म्हणून सोने खरेदी करायचे आहे, त्यांचा ओघ वाढतो आहे. महिन्याच्या सुरुवातीला ३३ हजारांवर असलेला भाव ३५ हजारांवर पोहचला आहे. गुंतवणूकदारांचा निश्चित फायदा होत आहे, असे सराफ व्यावसायिक गिरीश नवसे यांनी सांगितले.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\ndevendra fadanvis: अमृता फडणवीसांच्या ट्विटचा चुकीचा अर...\njitendra awhad : प्रभू रामचंद्र कुणाच्या सातबाऱ्यावर ना...\n मग ई-पाससाठी येथे संपर्क साधा\nआजपासून धावणार ‘लाल परी’...\nनाशिक: सत्ताधारी नेत्याचाच महापालिकेत ठिय्या महत्तवाचा लेख\nसुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी रिया चक्रवर्तीला अटक होणार\n'संयुक्त राष्ट्रा'च्या गाडीतील आक्षेपार्ह सेक्स व्हिडिओ व्हायरल\nहरयाणा: सेक्स रॅकेट उघडकीस\nमार्क्ससाठी सेक्स घोटाळा: विरोधकांची CBI चौकशीची मागणी\nऔरंगाबादमध्ये जीवाची बाजी लावून तरुणांनी वाचवले बुडणाऱ्या तरुणाचे प्राण\nराफेल विमाने भारतात दाखल, नौदलाकडून स्वागत\nदेशदरोडेखोर नवरी; दोघांना फसवून तिसऱ्यासोबत अमेरिकेत पळाली\nAdv: अमेझॉन प्राईम डे सेल; आज अखेरचा दिवस\nमुंबईकरोनाचं संकट असताना या आजाराचं सावट; पालिकेनं केलं सावध\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\nअर्थवृत्तसोन्या��र कर्ज घेताय ; जाणून घ्या 'गोल्ड लोन'चे व्याजदर\nहॉकीधक्कादायक... भारताच्या कर्णधारासह तीन खेळाडूंना झाला करोना\nमुंबईBreaking: आज तब्बल १० हजार ९०६ रुग्णांची करोनावर मात; ३०० दगावले\nक्रिकेट न्यूजभारतात २०२१ साली टी-२० विश्वचषक; तीन वर्षांत होणार तीन वर्ल्डकप\nLive: रवी राणा यांना करोना; खासगी रुग्णालयात दाखल\nमुंबईकोविड लढ्यात महाराष्ट्र देशासाठी उदाहरण ठरेल; केंद्राने केले कौतुक\nहेल्थनिरोगी आरोग्यासाठी वयानुसार किती वेळ झोपणे ठरेल योग्य\nविज्ञान-तंत्रज्ञानइंडियन ब्रँड Shinco चे ३ जबरदस्त टीव्ही लाँच, जाणून घ्या किंमत-फीचर्स\nबातम्यासंकष्ट चतुर्थी : श्रावणात अद्भूत योग; जाणून घ्या, महत्त्व व चंद्रोदय वेळ\nमोबाइलसर्वात जास्त विकला जाणारा अँड्रॉयड फोन झाला स्वस्त; नवी किंमत पाहा\nहेल्थकरोना काळात करा गुलकंदाचे सेवन, व्हाल काहीच मिनिटांत स्ट्रेस फ्री\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://marathiplanet.com/marathi-inspirational-motivational-sms-messages/", "date_download": "2020-08-07T21:03:47Z", "digest": "sha1:HHWCVUAOQAUCWTTING3SU5ULE6LO653F", "length": 14293, "nlines": 247, "source_domain": "marathiplanet.com", "title": "Motivational Messages in Marathi | Inspirational SMS in Marathi", "raw_content": "\nएक आंधळा माणूस मंदिरात गेला. मंदिरात दर्शन घेत असलेले लोक त्याला बघून म्हणाले, दर्शनाला आलाय देवाला बघु शकणार का आंधळा म्हणाला, काय फरक पडतोय माझा देव तर मला पाहतोय ना.. “दृष्टी नाही तर दृष्टीकोन चांगला पाहिजे”\nमाणसाला चमकायचंच असेल तर त्याला स्वतःचाच प्रकाश आणि\nझळकायचे असेल तर स्वतःचेच तेज निर्माण करता आले पाहिजे\nआयुष्याचा पट हा बुद्धिबळासारखा असतो\nइथे प्रत्येक जण अगोदर तुम्हाला खेळ शिकवतो\nअन् एकदा तुम्ही या खेळात पारंगत झाला की\nप्रत्येकजण तुम्हाला हरविण्यासाठी खेळतो\nसमजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते, कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो.\nझाडावर बसलेला पक्षी फांदी हल्ल्या नंतरही घाबरत नाही\nकारण त्याचा फांदीवर नाही तर स्वतःच्या पंखावर विश्वास असतो\nमोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू ह���ऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ\nलोकांच्या अंगात देवी,भुतच का येतात\nशिवाजी महाराज, सम्राट अशोक, सावित्री बाई फुले, न्युटन\nयांच्यासारखे विचारवंत का येत नाहीत\nजेव्हा विचारवंत अंगात येतील तेव्हा भारत जगावर राज्य करेल\nज्याच्याजवळ उमेद आहे तो कधीही हरू शकत नाही\nजीवनात एकदा ध्येय निर्धारित केल्यानंतर पुन्हा मागे वळुन पाहू नका,\nकारण पुन्हा पुन्हा मागे वळुन पाहणारे इतिहास घडवीत नसतात.\nमनुष्य कितीही गोरा असला तरी त्याची सावली मात्र काळीच असते\n“मी” श्रेष्ठ आहे हा आत्मविश्वास आहे. पण. फक्त “मीच” श्रेष्ठ आहे हा अहंकार आहे\nआज मी निदान एक पाऊल पुढे टाकीन, निदान एक काम पूर्ण करीन, निदान एक अडथळा ओलांडिन, निदान प्रयत्न तरी करीनच करीन.\nचुका सुधारण्यासाठी ज्याची स्वत:शीच लढाई असते त्याला कोणीच हरवू शकत नाही.\nतुमच्याकडे बघून भूंकणा-या प्रत्येक कुत्र्याकड़े लक्ष देत बसलात\nतर तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत कधीच पोहचु शकणार नाही.\nजीवनातील सगळ्याच समस्या देवाच्या भरवशावर सोडून चालत नाही\nकुणास ठाऊक त्या समस्या सोडवण्याकरिता देव तुमच्या भरवशावर बसला असेल\nकोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात त्यानांच यश प्राप्त होते.\nजे आजवर तुमच्याकडे काहीच नव्हतं अस काही तुम्हाला हवे आहे\nमग आजवर जे काहीच केले नाही अस काही तरी करण्याची तयारी ठेवा.\nज्या पायरीचा सहारा घेऊन आपण पुढची पायरी घाठ्ली आहे,\nत्या पायरीला कधीच विसरू नये. कारण त्या पायरीचा आधार\nघेतला नसता तर आपण पुढची पायरी कधीच ओलांडू शकलो नसतो\nजो तुमच्या प्रगतीवर जळतो त्याच्या तिरस्कार कधीच करू नका,\nकारण तो स्वतःपेक्षा तुम्हाला उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असतो\nजीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढाच करा\nचुकेल तेव्हा माफी मग अन कुणी चुकलं तर माफ करा\nघडून गेलेल्या गोष्टीचे दुःख करुन आपण आपल्यालाच ञास देतो\nगेलेल्या गोष्टीकडे पहात राहण्यापेक्षा पुढील मार्ग पहावा\nकदाचित परमेश्वराने आपल्याला यासाठीच\nडोळे मागे न देता पुढे दिले आहेत\nमी हरलो म्हणू नकोस, याचवेळी हरलोय म्हण, पुन्हा जग जिंकण्यासाठी येतील कितीतरी क्षण\nएकटा उरलो म्हणू नकोस, सध्या एकटा आहे म्हण, आयुष्य संपले नाही अजून भेटतील कितीतरी जन\nमी थकलो म्हणू नकोस, जरा दम घेतोय म्हण, पुन्हा झेप घेण्यासाठी पेटून उठेल एकेक कण\nज्योतीचा वापर योग्य केला तर अनेकांचे आयुष्यं उजळते\nपण याच ज्योतीला अहंकाराचा वारा लागला तर वनवा पेटतो\nजो चांगल्या वृक्षाचा आधार घेतो त्याला चांगलीच सावली लाभते\nम्हणून नेहमी चांगल्या व्यक्तींच्या सहवासात राहणे योग्य\nआयुष्य जर तुम्हाला मागे खेचत असेल तर तुम्ही नक्कीच खूप पुढे जाणार आहात\nकारण घानुष्याचा बाण लांब जाण्यासाठी आधी मागेच खेचावा लागतो\nजर तुम्ही पाहिलेले स्वप्न पूर्ण नसतील होत तर\nतुमच्या कामाची पद्धत बदला, तुमचे तत्व नाही\nकारण झाडं नेहमी आपली पानं बदलतात मुळ नाही\nजिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते\nएखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजेच जिंकणे होय\nकोणाच्याही सावलीखाली उभा राहिल्यावर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही\nस्वतःची सावली निर्माण करण्यासाठी स्वतः उन्हात उभे रहावे लागते\nजीवन हे हार्मोनियम सारखे असते.\nसुखाच्या पट्टया पांढऱ्या, दु:खाच्या पट्टया काळ्या\nपण गमंत म्हणजे दोन्ही एकत्र वाजवल्याशिवाय\nसुरेल जीवन संगीत निर्माणचं होत नाही\nसुखी आणि यशस्वी आयुष्य जगण्यासाठी आवश्यक सवयी May 13, 2020\nमंदीच्या काळात व्यवसाय कसा सुरू करावा May 11, 2020\nस्वतःचा व्यवसाय सुरु करा आणि यशस्वी व्हा May 8, 2020\nकोरोना वायरस लॉकडाऊन April 11, 2020\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:NavboxYears", "date_download": "2020-08-07T21:56:49Z", "digest": "sha1:TTIQDNIJOT4ILTH3SYU2IDEF5C732EAE", "length": 7013, "nlines": 127, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:NavboxYears - विकिपीडिया", "raw_content": "\nसाचा दस्तावेजीकरण[बघा] [संपादन] [इतिहास] [पर्ज करा]\nहा साचा वार्षिक क्रीडा अथवा इतर स्पर्धांसाठी वापरावा.\n|name = फ्रेंच ओपन स्पर्धा\n१९७० १९७१ १९७२ १९७३ १९७४ १९७५ १९७६ १९७७ १९७८ १९७९\n१९८० १९८१ १९८२ १९८३ १९८४ १९८५ १९८६ १९८७ १९८८ १९८९\n१९९० १९९१ १९९२ १९९३ १९९४ १९९५ १९९६ १९९७ १९९८ १९९९\n२००० २००१ २००२ २००३ २००४ २००५ २००६ २००७ २००८ २००९\n{{NavboxYears}} मिटणारा navbox नाही नाही नाही {{फ्रेंच ओपन स्पर्धा}}\nवरील दस्तावेजीकरण हे साचा:NavboxYears/doc पासून आंतरविन्यासित आहेत. (संपादन | इतिहास)\nसंपादक हे या साच्याच्या धूळपाटी (तयार करा | प्रतिबिंब) व चाचणी (तयार करा) पानात प्रयोग करुन बघु शकतात.\nकृपया वर्ग हे /doc उपपानावर टाकावेत. या साच्याची उपपाने बघा.\nरंगीत पृष्ठभूमी वापरणारे एनएव्ही बॉक्सेस\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ फेब्रुवारी २०१३ रोजी ०९:२० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikdose.com/category/essay-in-marathi/", "date_download": "2020-08-07T21:29:17Z", "digest": "sha1:JFIR4CQBQBNNLJAW6L2FDCOZFOSGOT6D", "length": 59551, "nlines": 124, "source_domain": "www.dainikdose.com", "title": "मराठी में निबंध - मराठी मध्ये निबंध- Essay in marathi language", "raw_content": "\nनमस्कार , 15 August देशभरात स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो. बरेच लोक एकत्र जमतात आणि स्वातंत्र्यदिनी भाषणही दिले जाते. आज मी तुमच्याशी फार चांगले 15 august bhashan in Marathi शेअर करणार आहे. तुम्ही शाळेत असलेल्या कार्यालयात मराठ्यात हा 15 ऑगस्ट भाषण वापरू शकता.\nयावर्षी भारत आपला 73 स्वातंत्र्य दिन साजरा करेल. 15 ऑगस्ट, स्वातंत्र्यदिनाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आपला जन्म स्वतंत्र देशात झाला आहे आणि म्हणूनच कदाचित एखाद्या परकीय शक्तीद्वारे राज्य केल्या जाणार्‍या अपमानाबद्दल फारच कमी माहिती असेल. परंतु जेव्हा आपण आहोत तेव्हा आपल्याला हे माहित आहे की हे संपूर्ण देशात किती चांगले साजरे केले जाते. कदाचित आपण देखील असेच विचार करत असाल तर कदाचित आपल्यातली देशभक्ती ही आपल्याला विचार करायला लावेल.\nस्वतंत्र देश असल्याची ओळख आपले भाग्य बदलू शकते, ही आपल्या खांद्यावर मोठी जबाबदारी आहे. आपल्याकडे, विशेषत: या कॅम्पसमधील, देशाच्या प्रगतीसाठी आपल्या बलिदानासह एका सामान्य माणसापेक्षा दुप्पट जबाबदारी आहे. कारण असेही आहे की आम्हाला या संस्थेच्या परिणामी देश पुढे जाईल या आशेने अकल्पनीय प्रमाणात पैसे दिले जातात. येथे प्रत्येक विद्यार्थ्यावर खर्च झालेला पैसा गावातील प्राथमिक शाळेसाठी पुरेसा असेल. प्रत्येक सदस्याने खर्च केलेला पैसा लहान माध्यमिक शाळेला मिळकत देण्यासाठी पुरेसा असतो.\nतथापि, स्त्रोतांमुळे विचलित झालेल्या एका देशाने सर्वसामान्यांच्या पैशाच�� इतका मोठा हिस्सा खर्च केला आहे, केवळ अशी आशा आहे की अशा संस्था या देशाच्या प्रगतीमध्ये योगदान देतील, ज्यामुळे या देशातील लोकांना फायदा होईल. तर देशाच्या समस्येसाठी आपण कुणाचेही बोट उंचावण्याआधी आपण हे विसरू नये की जेव्हा आपण कुणावरही बोट ठेवतो तेव्हा त्याच हाताच्या तीन बोटांनी स्वत: कडे निर्देशित केले. जर आपण स्वत: ला या देशाच्या सेवेसाठी वाहिले नाही तर आपण स्वतंत्र राष्ट्राचे नागरिक म्हणून आपल्या जबाबदा our्या पार पाडत आहोत. यासाठी पावले उचलल्यास आयआयटी रोपार देशाची सेवा करण्यासाठी समर्पित एक मोठी संस्था होऊ शकते.\nहे काम कोण करू शकेल या संस्थेचे विद्यार्थी आणि कर्मचारी यांनीच या संस्थेचे नेतृत्व केले पाहिजे आणि या संस्थेला उत्कृष्ट सेवा देऊन त्यांचे भव्य देण्याचा विचार केला पाहिजे. होय, आपल्या कारकीर्दीत पुढे जाण्यासाठी आपल्या सर्वांचा वैयक्तिक अजेंडा आहे, परंतु आपण देशावरील आपली जबाबदारी विसरल्याशिवाय करतो. जग आज या राष्ट्राकडे पहात आहे. भारताच्या महान कथेची खासियत म्हणजे हे राष्ट्र लोकशाही मार्गावर आहे आणि जगाचा सन्मान मिळतो. विकास साध्य करणे हा नेहमीच अधिक कठीण आणि वेदनादायक मार्ग असतो परंतु आपला विकासाचा अजेंडा आखताना काळजीच्या आवाजाला गप्प बसत नाही असा तो एक अधिक टिकाव मार्ग आहे.\nया देशाचे संस्थापक वडील, ज्यांनी अनेक स्वातंत्र्यसैनिकांसह देशासाठी आपले प्राण दिले, हे राष्ट्र स्वतंत्र व समृद्ध असावे अशी त्यांची इच्छा होती. गेल्या सात दशकांत, हे पूर्ण करण्यासाठी भारत जागतिक शक्ती बनण्याच्या दिशेने प्रगती करीत आहे. तथापि या स्पर्धात्मक जगात पुढे जाण्यासाठी एखाद्या देशाला विज्ञान आणि तंत्रज्ञानाची शक्ती आवश्यक आहे जी सर्वोत्तम लोकांमध्ये गणली जाते. आम्ही येथे योगदान देऊ शकतो हे येथे आहे. जरी आपल्यापैकी प्रत्येकाने आपल्या समाजातील एका समस्येवर कार्य करण्याचे ठरविले तरीही आपण राष्ट्र आणि या संस्थेसाठी मोठे योगदान देत आहोत हे आपल्याला दिसेल. चला आपण तसे करण्याचा संकल्प करूया आणि या काउन्टी ऑफ नेशन्स कमिटीच्या प्रीमियर सीटवर जाऊ.\nदेशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा देणार्‍या आणि या महान राष्ट्राच्या सेवेसाठी स्वत: ला झोकून देणा those्यांना आज आपण सलाम करूया.\n15 august bhashan in Marathi – मराठी मध्ये स्वातंत्र्य दिन भाषण\nस��वातंत्र्य दिनाचे भाषण – आम्ही स्वातंत्र्यदिन भारताचा राष्ट्रीय सण म्हणून साजरा करतो. 15 ऑगस्ट 1947. 1947 रोजी हा दिवस ब्रिटीश साम्राज्यातून राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या वर्धापनदिनानिमित्त साजरा केला जातो. शिवाय, भारतीय लोकांसाठी हा अत्यंत शुभ दिवस आहे, कारण ब brave्याच दु: ख आणि शूर भारतीय स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानानंतर भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्याच दिवसापासून, 15 ऑगस्ट हा भारतीय इतिहासातील आणि प्रत्येक भारतीयांच्या हृदयातील एक महत्वाचा दिवस बनला आहे. तसेच, संपूर्ण देश हा देशभक्ती भावनेने हा दिवस साजरा करतो.\nभारताच्या स्वातंत्र्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून निवडले गेले. याव्यतिरिक्त, त्याने राष्ट्रीय राजधानी, नवी दिल्लीतील लाल किल्ल्यावर आमचा तिरंगा फडकावला. तेव्हापासून आम्ही दरवर्षी लाल किल्ल्यात (नवी दिल्ली) तिरंगा फडकवून स्वातंत्र्यदिन साजरा करतो. याव्यतिरिक्त, शालेय विद्यार्थ्यांद्वारे मार्च पास्टच्या कार्यक्रमासह सैन्य अनेक कार्ये करते.\nयाव्यतिरिक्त, आम्ही स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतो ज्याने आम्हाला स्वातंत्र्य देण्यासाठी स्वतःचे बलिदान दिले आहे. तेच आपल्या देशासाठी लढले. तसेच, 15 ऑगस्ट रोजी आम्ही आपले मतभेद विसरून एक खरा राष्ट्र म्हणून एकत्रित होऊ\nआम्ही आपल्या देशात स्वातंत्र्यदिन मोठ्या प्रमाणात साजरा करतो. तसेच, प्रत्येक शासकीय इमारत तिरंगा दिवे सुशोभित केलेली आहे जी राष्ट्रीय झेंड्यासारख्या केशरी, पांढर्‍या आणि हिरव्या आहेत. याव्यतिरिक्त, ध्वज फडकवण्यासाठी आणि राष्ट्रगीत गाण्यासाठी प्रत्येक अधिकारी आणि कार्यालयीन कर्मचारी, खासगी असो वा सरकारी, एका ठिकाणी हजर रहायला हवे. याखेरीज स्वातंत्र्यदिन साजरा करण्याची इतरही अनेक कारणे आहेत.\nआमच्या स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मृतीचा सन्मान करा\nआपल्या देशाला इंग्रजांपासून मुक्त करण्यासाठी स्वातंत्र्यसैनिकांनी लढा दिला. शिवाय, देशासाठी आपले प्राण अर्पण करणारे ते लोक होते. या दिवशी आपल्या देशातील प्रत्येक नागरिक त्याला आदरांजली वाहतो. स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी आणि स्वातंत्र्यसैनिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शाळा व महाविद्यालयांमध्ये वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात. अनेक नाटकांचे आयोजनही केले जाते जेथे शाळेतील विद्यार्थी त्या त्या स्वातंत्र्यसैनिकांना त्यांच्या बलिदानाबद्दल आदरांजली वाहतात.\nशाळा आणि महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी प्रत्येकासमोर देशभक्तीपर गाणीही सादर करतात. हा दिवस सहसा सुट्टी म्हणून साजरा केला जातो, परंतु लोक हा दिवस सर्व एकत्र साजरा करण्यासाठी एकत्र जमतात.\nमराठी भाषेतील स्वातंत्र्यदिनी संक्षिप्त भाषण – short speech on independence day in Marathi language\nस्वातंत्र्य दिनाचे भाषणः यावर्षी भारत 15 ऑगस्ट रोजी 73 वा स्वातंत्र्य दिन साजरा करेल. दरवर्षी 15 ऑगस्ट हा दिवस देशभरात स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो. 15 ऑगस्ट रोजी ब्रिटीश अधिवेशनातून भारताला स्वातंत्र्य मिळाले. अनेक महापुरुषांच्या बलिदानावरुन गेल्यानंतर आम्हाला स्वातंत्र्य मिळाले. त्याच वेळी गांधीजींनी देशाला इंग्रजांपासून स्वातंत्र्य देण्यात महत्वाची भूमिका बजावली. आता आपला देश स्वतंत्र झाला आहे, १ August ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी प्रत्येक मोठ्या संस्थेत भाषणे केली जातात. शाळा, महाविद्यालये, कार्यालये इत्यादी ठिकाणी बरेच कार्यक्रम आयोजित केले जातात ज्यात देशभक्तीपर गीते गायली जातात व भाषणेही दिली जातात. अशा परिस्थितीत लोक स्वातंत्र्यदिनी भाषण तयार करण्यासाठीही बराच वेळ घेतात. येथे आम्ही तुम्हाला मराठीत असे १ug ऑगस्ट भाषण सांगत आहोत, जे तुम्ही वापरू शकता.\nप्रिय सहकारी, शिक्षक आणि येथे उपस्थित ज्येष्ठ लोक,\nआज संपूर्ण भारत आपला 73 वा स्वातंत्र्य दिन साजरा करीत आहे. ब्रिटीशांनी बरीच वर्षे भारतावर राज्य केले, त्यानंतर 15 ऑगस्ट 1947 रोजी हा देश स्वतंत्र झाला. ब्रिटीशांच्या राजवटीत ब्रिटीशांनी अनेक प्रकारे देशावर अत्याचार केले, त्यानंतर अनेक महापुरुषांच्या बलिदानानंतर देशाला स्वातंत्र्य मिळाले. ब्रिटीशांच्या तावडीतून भारत मुक्त करण्यात अनेक महापुरुषांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. यापैकी काही नावे महात्मा गांधी, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद इ.\nस्वातंत्र्यदिनी सर्व शाळा, शासकीय कार्यालये इत्यादी ठिकाणी तिरंगा फडकविला जातो. तसेच राष्ट्रगीतही गायले जाते. त्याचबरोबर शाळांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये लाडू वितरणही केले जाते. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींनी ‘देशाला पत्ता’ दिला. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राजधानी आणि सर्व शासकीय इमारती रंगीबेरंगी दिव्यांनी सजवल्या आहेत.\nस्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने देशाचे पंतप्रधान लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून राष्ट्रीय राजधानीत राष्ट्रीय ध्वजारोहण करतात. ते देशातील लोकांना उद्देशून भाषण देतात. यावेळी, बरेच लोक त्याचे भाषण ऐकण्यासाठी आणि इतर कार्यक्रम पाहण्यासाठी उपस्थित असतात. देश स्वतंत्र झाल्यास अनेक दशके झाली आहेत आणि या काळात देशाने अनेक प्रकारच्या यश संपादन केले आहेत. देशाच्या शास्त्रज्ञांनी अलीकडेच चंद्रयान 2 ची यशस्वी चाचणी घेऊन देशाचे मूल्य संपूर्ण जगाकडे वाढविले.\nचंद्रयान 2 चंद्राच्या दक्षिण ध्रुवाकडे पाठविला जातो. त्याच वेळी, 11 मे 1998 रोजी भारताने प्रथम चाचणी घेतली. त्यावेळी भारत सरकारने घोषणा केली होती की भारताचा अण्वस्त्र कार्यक्रम शांततापूर्ण उद्देशाने आहे आणि ही ऊर्जा भारत उर्जेच्या क्षेत्रात स्वावलंबी होण्यासाठी ही चाचणी घेण्यात आली आहे. अशाप्रकारे, देशाने विज्ञान क्षेत्रात एक मोठी कामगिरी केली.\nदेशाच्या स्वातंत्र्यापासून भारतानेही क्रीडा क्षेत्रात मोठे कामगिरी केली आहे. १ Dev Kap3 मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वात भारताने क्रिकेट वनडे जिंकला. यानंतर भारताने २०११ मध्ये दुसरा विश्वचषक जिंकला. त्याचबरोबर ऑलिम्पिकमधील हॉकीमध्येही भारताने अनेक सुवर्णपदके जिंकली. याखेरीज हिमा दास यांनी सलग अनेक सुवर्णपदके जिंकून देशाचे डोके अभिमानाने वाढवले ​​आहे. आता, देश 73 73 वा स्वातंत्र्य दिन साजरा करत असल्याने, प्रत्येक भारतीय नागरिकाने ठरवले पाहिजे की भविष्यात त्याने अशी कामे करावी ज्यामुळे देशाचे मूल्य वाढेल.\nमाझ्या सर्व आदरणीय शिक्षकांना, पालकांना आणि प्रिय मित्रांना शुभेच्छा. हा महान राष्ट्रीय कार्यक्रम साजरा करण्यासाठी आज आम्ही येथे जमलो आहोत. आपल्या सर्वांना माहितच आहे की स्वातंत्र्य दिन हा आपल्या सर्वांसाठी एक शुभ अवसर आहे. भारताचा स्वातंत्र्य दिन हा सर्व भारतीय नागरिकांसाठी सर्वात महत्वाचा दिवस आहे आणि इतिहासात कायमचा उल्लेख केला जातो. हा दिवस आहे जेव्हा भारताच्या महान स्वातंत्र्यसैनिकांनी बर्‍याच वर्षांच्या संघर्षानंतर ब्रिटीशांच्या राजवटीतून आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले.\nआम्ही भारताच्या स्वातंत्र्याच्या पहिल्या दिवसाची आठवण ठेवण्याबरोबरच स्वातंत्र्यदिन साजरा करतो, तसेच भारताला स्वातंत्र्य मिळवून देणा their्या बलिदान देणा leaders्या महान नेत्यांचे सर्व बलिदान.\n15 ऑगस्ट रोजी ब्रिटीशांच्या राजवटीतून भारताला स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्यानंतर आम्हाला आपले सर्व मूलभूत अधिकार आपल्या देशात, मातृभूमीत मिळाले. आपण सर्वांनी भारतीय असल्याचा अभिमान वाटला पाहिजे आणि स्वतंत्र भारताच्या भूमीवर जन्मलेल्या आपल्या नशिबाचे कौतुक केले पाहिजे. गुलाम भारताचा इतिहास आपल्या पूर्वजांनी आणि पूर्वजांनी कठोर परिश्रम कसे केले आणि ब्रिटिशांच्या सर्व क्रूर वागण्याचा सामना केला याबद्दल सर्व काही सांगते.\nआपण इथे बसून कल्पना करू शकत नाही की ब्रिटीशांच्या राजवटीपासून भारतासाठी किती स्वातंत्र्य होते. त्यात १ freedom 1857 ते १ 1947 fighters from या काळात अनेक स्वातंत्र्यसैनिक आणि अनेक दशकांच्या संघर्षाचा बळी दिला गेला. ब्रिटीश सैन्यात असलेल्या एका भारतीय सैनिकाने (मंगल पांडे) प्रथमच भारताच्या स्वातंत्र्यासाठी इंग्रजांविरूद्ध आवाज उठविला होता.\nनंतर अनेक महान स्वातंत्र्यसैनिकांनी केवळ स्वातंत्र्य मिळविण्यासाठी संघर्ष केला आणि त्यांचे संपूर्ण जीवन समर्पित केले. आपल्या देशासाठी लढा देण्यासाठी लहान वयातच प्राण गमावलेल्या भगतसिंग, खुदी राम बोस आणि चंद्रशेखर आझाद यांचे बलिदान आपण कधीही विसरू शकत नाही. नेताजी आणि गांधीजींच्या सर्व संघर्षांकडे आपण कसे दुर्लक्ष करू गांधीजी भारतीयांना अहिंसेचा उत्तम धडा शिकवणारे एक महान भारतीय व्यक्तिमत्त्व होते.\nअहिंसेच्या मदतीने त्याने स्वातंत्र्य मिळविण्याकरिता भारताचे नेतृत्व केले. अखेरीस, १ struggle ऑगस्ट १ India on 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर दीर्घ संघर्षाचा परिणाम समोर आला.\nआम्ही इतके भाग्यवान आहोत की आपल्या पूर्वजांनी आपल्याला शांतता आणि आनंदाची जमीन दिली आहे जिथे आम्ही कोणत्याही भीतीशिवाय संपूर्ण रात्र झोपू शकतो आणि आपल्या शाळेत किंवा घरात संपूर्ण दिवस आनंद घेऊ शकतो. आपला देश तंत्रज्ञान, शिक्षण, क्रीडा, वित्त आणि इतर विविध क्षेत्रात बरीच वेगवान विकसित करीत आहे जो स्वातंत्र्यापूर्वी जवळजवळ अशक्य होता. भारत अणुऊर्जा असलेल्या देशांपैकी एक आहे. आम्ही ऑलिंपिक, राष्ट्रकुल खेळ आणि आशियाई खेळ यासारख्या खेळांमध्ये सक्रिय सहभाग घेऊन पुढे जात आहोत.\nआम्हाला आपले सरकार निवडण्याचा आणि जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा आनंद घेण्याचा सर्व हक्क आहे. होय, आम्ही स्वतंत्र आहोत आणि पूर्ण स्वातंत्र्य आहे, तथापि आपण आपल्यास देशाबद्दलच्या जबाबदार्‍यापासून मुक्त मानू नये. देशाचे जबाबदार नागरिक म्हणून आपण आपल्या देशात कोणतीही आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यास सदैव तयार असले पाहिजे.\nइथे जमलेल्या आदरणीय शिक्षकांना आणि माझ्या प्रिय मित्रांना हार्दिक शुभेच्छा. १ we ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाच्या या शुभ प्रसंगी साजरा करण्यासाठी आज आपण येथे जमलो आहोत. आम्ही हा दिवस दरवर्षी मोठ्या उत्साहात आणि आनंदाने साजरा करतो कारण 1947 मध्ये ब्रिटीशांच्या राजवटीपासून आपल्या देशाला या दिवशी स्वातंत्र्य मिळाले. आम्ही येथे स्वातंत्र्य दिनाच्या नवव्या क्रमांकाचा उत्सव साजरा करण्यासाठी आलो आहोत. हा दिवस सर्व भारतीयांसाठी एक उत्तम आणि महत्वाचा दिवस आहे.\nभारतातील लोकांनी बर्‍याच वर्षांपासून इंग्रजांशी बर्बरपणे वागवले. आपल्या पूर्वजांच्या अनेक वर्षांच्या संघर्षामुळे आज आम्हाला शिक्षण, खेळ, वाहतूक, व्यवसाय इत्यादी जवळजवळ सर्वच क्षेत्रात स्वातंत्र्य आहे. १ 1947. 1947 पूर्वी, लोक इतके स्वतंत्र नव्हते, अगदी त्यांच्या शरीरावर आणि मनावर अधिकार ठेवणेदेखील त्यांना मर्यादित नव्हते. ते इंग्रजांचे गुलाम होते आणि त्यांच्या सर्व आज्ञा पाळण्यास भाग पाडले गेले.\nब्रिटिश राजवटीविरूद्ध स्वातंत्र्य मिळविण्यासाठी अनेक वर्षे संघर्ष करणा great्या महान नेत्यांमुळे आज आपण काहीही करण्यास मोकळे आहोत.\nस्वातंत्र्य दिन संपूर्ण भारतभर मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. हा दिवस सर्व भारतीय नागरिकांना खूप महत्त्व देत आहे कारण आम्हाला एक सुंदर आणि शांततापूर्ण जीवन देण्यासाठी आपल्या बलिदान देणा all्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांची आठवण ठेवण्याची संधी मिळते.\nस्वातंत्र्य मिळण्यापूर्वी लोकांना शिक्षण घेण्यास, निरोगी अन्न खाण्याची आणि आपल्यासारखे सामान्य जीवन जगण्याची परवानगी लोकांना नव्हती. भारतातील स्वातंत्र्यासाठी जबाबदार असलेल्या घटनांसाठी आपण कृतज्ञ असले पाहिजे. ब्रिटिशांनी त्यांच्या निरर्थक ऑर्डरची पूर्तता करण्यासाठी गुलामांपेक्षा भारतीयांशी अधिक वाईट वागणूक दिली.\nभारतातील काही महान स्वातंत्र्यसेनानी म्हणजे नेताजी सुभाष��ंद्र बोस, जवाहर लाल नेहरू, महात्मा गांधीजी, बाळ गंगाधर टिळक, लाला लाजपत रे, भगतसिंग, खुदी राम बोस आणि चंद्र शेखर आझाद. आयुष्याच्या शेवटापर्यंत भारताच्या स्वातंत्र्यासाठी धडपड करणारे ते एक प्रसिद्ध देशभक्त होते. आपल्या पूर्वजांनी ज्या भयानक क्षणांचा सामना केला त्याविषयी आम्ही कल्पना करू शकत नाही. स्वातंत्र्याच्या बर्‍याच वर्षांनंतर आपला देश आता उधळपट्टीवर आहे\nरक्षाबंधन मराठी महिती – raksha Bandhan information in marathi एक भाऊ आणि बहीण यांच्यातील प्रेम अद्वितीय आहे आणि कदाचित इतके शब्दात वर्णन केले जाऊ शकत नाही. भावंडांमधील नाते खूप विलक्षण आहे आणि या नात्याचा जगभर आदर केला जातो. पण जेव्हा भारतात येतो तेव्हा हे नाते थोडे मोठे होते, येथे भावंडांचे नाते साजरे करण्यासाठी, रक्षाबंधन नावाचा सण आहे. हे भाऊ तसेच बहीण आणि नेपाळसारख्या देशांमध्ये प्रेमाचे प्रतीक म्हणून साजरे केले जाते. हिंदी दिनदर्शिकेनुसार रक्षाबंधन हा सण श्रावण महिन्यात पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो, जो सामान्यत: ऑगस्ट महिन्यात आकर्षक कॅलेंडरमध्ये येतो.\nरक्षाबंधन 2020 कधी आहे \nयावर्षी रक्षाबंधन 3 ऑगस्ट रोजी साजरा केला जाईल\nरक्षाबंधन हा भारतातील सर्वात महत्वाचा सण आहे कारण हा सण फक्त भाऊ-बहिणीच साजरा करतात.\nरक्षाबंधनाच्या शुभ मुहूर्तावर बहिणींनी आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधली. हे त्याच्या भावांवरील प्रेमाचे मॉडेल मानले जाते. तसेच, भाऊ देखील आपल्या बहिणीचे आयुष्यभर संरक्षण करण्याचे वचन देतो. राखीचा सण देखील असे दर्शवितो की बहिणी आपल्या दीर्घायुष्यासाठी आणि आपल्या भावांच्या कल्याणासाठी प्रार्थना करतात. त्या बदल्यात, बांधव नेहमीच स्वतःची काळजी घेतील आणि सर्व बहिणींपासून आणि धोकेपासून त्यांच्या बहिणींचे रक्षण करण्याचे शपथ घेतात. तसेच, भेटवस्तू म्हणून, भाऊ त्यांच्या बहिणींना पैसे किंवा इतर भेटवस्तू देतात.\nनोबेल पुरस्कार विजेते रवींद्र नाथ टागोर यांनी राखी धरणाचा हा सण दुसर्‍या देशवासियांच्या मनगटावर साजरा केला. आणि हे त्याने केले कारण त्याला देशभर चाराच्या भावना प्रोत्साहित करायच्या आहेत. आज संपूर्ण देश त्यास मोठ्या आनंद आणि आनंदाने मानतो.\nमीसुद्धा आजच्या दिवसाची प्रतीक्षा करीत आहे. या सणाच्या दिवशी मी राज्यात लवकर उठतो आणि पूजेसाठी सुंदर कपडे घालतो. म��झ्या दोन लहान बहिणी आहेत, ज्या माझ्या मनगटावर सुंदर राखी बांधतात. आपण सर्वजण या रक्षाबंधन उत्सवाची आतुरतेने वाट पाहत आहोत.\nया महोत्सवाची थीम म्हणजे भाऊ आणि त्याची बहीण यांच्यात असलेले प्रेम हेच ठेवणे. रक्षाबंधन हा एक उत्सव आहे जो प्रामुख्याने भारताच्या उत्तर आणि पश्चिम भागात साजरा केला जातो, परंतु इतरत्र देखील हा आनंद हा उत्सव साजरा करतात. प्रत्येक ठिकाणी हा उत्सव वेगवेगळ्या नावांनी ओळखला जातो, परंतु शेवटी उद्देश एकच असतो.\nआता जर आपण परंपरेबद्दल बोललो तर बहिणी दीया, रोली, चावल आणि राखीसह “पूजा थाळी” तयार करतात. त्यानंतर ती देवीची पूजा करते, त्यानंतर तिच्या भावाच्या मनगटांवर राखी बांधते आणि तिला शुभेच्छा देतात.\nदुसरीकडे, बंधू त्यांच्या बहिणींकडेच राहतील आणि त्यांचे आयुष्यभर त्यांचे रक्षण करतील असे वचन देऊन ते त्यांचे प्रेम स्वीकारतात. मग भाऊ आपल्या बहिणींना पैसे किंवा काहीतरी गिफ्ट करते.\nइसे भी पढ़ें :- फेसबुक से पैसे कमाने के ५ आसान तरीके\nप्राचीन काळापासून हा सण त्याच रीतीने आणि परंपरेने साजरा केला जात आहे. काळानुसार लोकांची जीवनशैली बदलत असताना, आज हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जात आहे.\nपालकांसाठी रक्षाबंधन सण कुटुंबात परत येण्याचे एक साधन आहे. या दिवशी स्वादिष्ट पदार्थ, बारीक मिठाई बनवतात. कुटुंबातील सदस्य इतर हितचिंतक आणि नातेवाईकांसह भेटवस्तूंची देवाणघेवाण करतात. मग त्यांचे जीवनाचे वैयक्तिक अनुभव एकमेकांशी सामायिक करा.\nउदाहरणार्थ, जर कुणी आपल्या कुटूंबापर्यंत पोहोचू शकत नसेल तर तो ई राखीद्वारे किंवा इतर संप्रेषणाद्वारे राखी पाठवते. हे या महोत्सवाचे वैशिष्ट्य आहे.\nइतर सर्व भारतीय सणांप्रमाणेच रक्षाबंधन हा खरा आत्मा आणि लोकांसह साजरा करण्याचा सण आहे.\nहे सर्व रक्षाबंधन बद्दल आहे …\nरक्षाबंधन, बहनिक्य भावच प्रेमाचा सना – History Of Raksha Bandhan in Marathi\nआजच्या आणि पौराणिक उत्सवांमध्ये खूप फरक आहे. बहुतेक सणांची मुळे हिंदू धर्मात सापडतात.\nआपण होळी का साजरी केली जाते किंवा दिवाळी का साजरी केली जाते किंवा दिवाळीचे काय महत्त्व आहे याबद्दल आपण ऐकत असतो परंतु रक्षाबंधन का साजरे केले जाते याबद्दल कोणालाही माहिती नसेल. हे सर्वांना ठाऊक आहे की रक्षाबंधन हा भाऊ-बहिणींचा सण आहे जेव्हा ते एकमेकांना चांगल्या आयुष्याची इच्छा करतात आणि बहिण आपल्या भावाला राखी बांधते.\nरक्षाबंधनचा उल्लेख आपल्या महाकाव्यांमध्ये देवतांचा सण म्हणून केला जातो. असे म्हटले जाते की यमची बहीण इंद्राणीने प्रत्येक श्रावण पौर्णिमेवर राखी बांधली आणि मृत्यूच्या प्रभूकडे गेले. इंद्राणीने तिचा भाऊ भगवान इंद्रालाही राखी बांधली. यम या प्रसंगी इतका प्रभावित झाला की त्याने जाहीर केले की ज्या कोणी आपल्या बहिणीला राखी बांधली ती अजरामर होईल. आणि त्याच दिवसापासून मुलींनी आपल्या भावांना राखी बांधली आणि त्यांना दीर्घायुषी शुभेच्छा दिल्या आणि भाऊंनी आयुष्यभर बहिणींची काळजी घेण्याचे वचन देऊन आशीर्वाद देण्यास सुरवात केली.\nमुली राखी बांधताना जप करतात\n“दा याना बधो बले रजजो दानवेंद्रो महाबालाह\nतेन त्वं शुभमनामी रक्शे मा च माला च “\nयाचा अर्थ “मी एक बलाढ्य राक्षसी राजा बाली यांच्याप्रमाणे तुझ्यावर राखी बांधत आहे. खंबीर उभे राहा, राखी, अडखळत जाऊ नका.”\nपौराणिक कथा अशी आहे की राजा बळी हा शक्तिशाली राक्षस राजा विष्णूचा भक्त होता. भगवान इंद्र जेव्हा बालीशी स्पर्धा करू शकला नाही तेव्हा ते भगवान विष्णूकडे मदतीसाठी गेले. विष्णूंनी नाथ जगात बालीची सत्ता उलथून टाकली. तेथे भगवान विष्णूने राजा बालीला वचन दिले की त्यांचा इंद्र म्हणून मुकुट होईल आणि तो वैकुंठ येथेच राहील\nहेडिसच्या राज्याचे रक्षण करेल, त्याचे निवासस्थान सोडले जाईल.\nभगवान विष्णूची पत्नी लक्ष्मी यांनी भगवानांना वैकुंठाकडे परत जाण्याची शुभेच्छा दिल्या. ब्राह्मण महिला म्हणून वेषात, ती बळीच्या आश्रयाला गेली तिची पती काही महत्त्वपूर्ण कामे पूर्ण करून घरी परत येईपर्यंत. राजा बाली बंधनकारक. सुख आणि संपत्ती त्याच्याबरोबर आली. सर्व शुभ कार्य केले जातात.\nश्रावण पौर्णिमेला देवीने बालीला पवित्र धागा बांधला आणि तिची शुभेच्छा दिल्या. बळीला इशारा करून स्पर्श केला होता. तो तिला आपली बहीण म्हणून स्वीकारतो आणि तिला इच्छा करण्याची विनंती करतो.\nत्या दिवसापासून मुली आपल्या भावांना राखी बांधतात आणि आशीर्वाद मागतात.\nआज आपण पौराणिक कथांसह अशा अनेक ऐतिहासिक घटनांशी देखील जोडले गेले आहोत. शाळेत इतिहासाचा अभ्यास करत असताना आपल्याला अशा बर्‍याच कथांचा सामना करावा लागतो ज्या या उत्सवाच्या उत्सवाची पुष्टी करतात.\nसर्वात जुनी घटना अलेक्झांडरच्या ���्वारीशी संबंधित आहे, असे म्हणतात की पुरू हा एक सामर्थ्यवान राजा होता. अलेक्झांडरने त्याच्याकडून मोठ्या युद्धाला तोंड दिले. आपल्या पतीच्या सुरक्षिततेबद्दल चिंतित अलेक्झांडरच्या पत्नीने राजा पुरुला पाठवले आणि नंतर त्याने तिला आपली बहीण म्हणून स्वीकारण्याची विनंती केली. पुरूने तिला स्वीकारले आणि अलेक्झांडरला नुकसान न करण्याचे वचन दिले. पुरुच्या हाताच्या राखीला अलेक्झांडरचा रक्षक म्हणतात.\nचित्तोडची राणी राणी कर्णावती हिने हुमायूना राखी पाठवावी व तिला मदत करावी अशी विनंती केली अशी एक प्रसिद्ध घटना उघडकीस आली आहे. हुमायूने ​​त्वरित ही विनंती मान्य केली व आपल्या सैन्यासह तेथे पोहोचले. पण तिला स्त्रियांनी विष पाजण्यास उशीर केला होता.\nहे सर्व दर्शविते की राखी हा नेहमीच बहिण-बहिणींचा सण नसतो. हे सुरक्षेची मूलभूत गरज भागवण्यासाठी होते. चांगली इच्छाशक्ती आणि संरक्षणासाठी ही दुर्भावनायुक्त प्रार्थना होती. असे म्हटले जाते की एका वेळी theषींनी स्वतःला आणि त्यांच्या अनुयायांच्या सुरक्षेसाठी पवित्र धागा बांधला.\nरवींद्रनाथ टागोर यांनी राखी उत्सव सुरू केला, जो समाजातील सौहार्दपूर्ण संबंध दर्शवितो. शांततेत टिकून राहण्याचा आणि समाजातील सर्व सदस्यांच्या बांधिलकीचा संकल्प होता. ही रक्षाबंधनाची सार्वत्रिक दृष्टी होती.\nआजच्या परिस्थितीत राखीचा बंधूत्व हा सण म्हणून साजरा केला जात असला तरी खर्‍या अर्थाने पाहिले तर त्याचा व्यापक दृष्टीकोन आहे. रक्षाबंधन सण शांती आणि बंधुताची खरी भावना दर्शवितो. या उत्सवाच्या मूलभूत भूत तत्वांचे पालन केल्यास संपूर्ण देशात हिंसाचार संपेल.\nरक्षाबंधन किंवा राखीचा सण “रक्षा” आणि “बंधन” या दोन शब्दांनी बनलेला आहे. संस्कृत शब्दावलीनुसार, याचा अर्थ “रक्षा ऑफ बॅण्ड” आहे जेथे “रक्षा” म्हणजे संरक्षण आणि “बंधन” त्या बंधनकारक कृत्यास समर्पित आहे. हा सण भाऊ-बहिणीच्या नातेसंबंध आणि प्रेमाचे प्रतीक आहे, ज्याचा अर्थ फक्त रक्त आहे. के रिश्टोशी संबंधित नाही. हे चुलत भाऊ, बहीण आणि मेहुणे (मेव्हणी), मेव्हणे (मेटी) आणि पुतणे (पुतणे) आणि अशा इतर संबंधांमध्ये देखील साजरा केला जातो.\nभारतातील विविध धर्मांदरम्यान रक्षाबंधन महत्त्वाचे आहे. तसेच हा अनेक धर्मांद्वारे साजरा केला जातो.\nहिंदू धर्म- हा सण प्रामुख्या��े भारताच्या उत्तर आणि पश्चिम भागांमध्ये तसेच नेपाळ, पाकिस्तान आणि मॉरिशस सारख्या देशांमध्ये साजरा केला जातो.\nजैन धर्म- जैन समाजही या निमित्ताने पूजनीय आहे, जैन पुजारी भक्तांना औपचारिक सूत्र देतात.\nशीख धर्म- बंधूप्रेमासाठी समर्पित हा सण शिखांनी “राखेडी” किंवा राधार म्हणून साजरा केला आहे.\nउत्सव साजरा करण्याचे कारण – aksha bandhan मानाने का कारण\nरक्षाबंधन हा सण भाऊ-बहिणींमध्ये कर्तव्याचे प्रतीक म्हणून साजरा केला जातो. या प्रसंगी पुरुष आणि स्त्रिया यांच्यात कोणत्याही प्रकारचे भावनिक संबंध ज्यांचे जैविकदृष्ट्या संबंधीत नाते असू शकत नाही त्यांच्या स्मरणार्थ आहे.\nया दिवशी, एक बहिण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि त्याच्या भरभराटीसाठी, आरोग्यासाठी आणि आरोग्यासाठी प्रार्थना करा. त्या बदल्यात भाऊ आपल्या बहिणीचे नुकसान होऊ नये म्हणून व प्रत्येक परिस्थितीत भेटवस्तू देण्याचे वचन देतो. हा सण दूर कुटुंबातील सदस्य, नातेवाईक किंवा चुलत भाऊ अथवा बहीण यांच्यातही साजरा केला जातो.\nआशा कर्ता मी तुम्हाला आमची पोस्ट रक्षाबंधन मराठीत माहिती – Raksha Bandhan information in marathi नक्कीच आवडली असेल. हे शक्य तितके सामायिक करा. तसेच व्हॉट्स अॅप व फेसबुकवर शेअर करायला विसरू नका. आपल्याकडे काही प्रश्न असल्यास किंवा काही सूचना असल्यास टिप्पण्यांमध्ये सांगा.\nFacebook se paise kaise kamaye – फेसबुक से पैसे कमाने के आसान तरीके\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.manachetalks.com/author/team-manachetalks/page/30/", "date_download": "2020-08-07T20:58:05Z", "digest": "sha1:7GPUICPNJXIUL2OQASHR37W6OM6DPYS3", "length": 5533, "nlines": 106, "source_domain": "www.manachetalks.com", "title": "टीम मनाचेTalks, Author at मनाचेTalks | Page 30 of 31", "raw_content": "\nप्राचीन पांडवलेणी – नाशिक (फोटो गॅलरी)- Pandav Caves\nभीमा कोरेगाव युद्ध – दोनशे वर्षांपूर्वीचा इतिहास\nटाइप २ मधुमेहाचे औषध अल्झायमरच्या उपचारांसाठी वापरले जाऊ शकते- (Study- Albany...\nगृहखरेदी करण्याआधी या प्राथमिक बाबी नक्की तपासून बघा\nप्रधानमंत्री आवास योजना – होम लोन व्याज दरावर सब्सिडी २०१७\nजमीन खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी – ७/१२ उतारा कसा पाहावा\nमहाराष्ट्र शासनाची “लेक माझी भाग्यश्री – सुधारीत योजना “\nप्रधानमंत्री आवास योजना – होम लोन व्याज दरावर सब्सिडी २०१७\nबिगर शेती म्हणजेच, एन.ए. प्लॉट विकत घेताना\nकॅल्शिअम कमी होण्याची कारणे, लक्षणे आणि कॅल्शिअम युक्त आहार\nघरच्या घरी सॅनिटायझर कसा बनवावा\nहातची नोकरी गेली तर काय करायचे याची तयारी कशी कराल याची तयारी कशी कराल\nपांढर्‍या पेशी वाढवण्याचे घरगूती उपाय वाचा या लेखात\nआपल्या स्वयंपाक घरातली हि अँटिबायोटिक्स तुम्हाला माहित आहेत का\nया पाच गोष्टी करा आणि आनंदी राहून तुमच्यातली प्रॉडक्टिव्हिटी वाढवा\nआनंदाने कसं जगायचं याचं भन्नाट गुपित सांगणारी हि छोटीशी प्रेरणादायी गोष्ट\nया सहा गोष्टी तुम्हाला नक्की Depression म्हणजे नैराश्यापासून दूर ठेवतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/hold-on/articleshow/71870372.cms", "date_download": "2020-08-07T21:54:03Z", "digest": "sha1:AKSLIOKXOGXKS7M7Y5SA5JST4SDGSGK6", "length": 13157, "nlines": 119, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nदिवाळी झाल्यानंतर आता शाळांची सुट्टीही संपत आली आहे मुलांसाठी सुट्टी हा धम्माल करण्याचा काळ असतो...\nदिवाळी झाल्यानंतर आता शाळांची सुट्टीही संपत आली आहे. मुलांसाठी सुट्टी हा धम्माल करण्याचा काळ असतो. यंदाही दिवाळीच्या सुट्टीत कुणी पुस्तकाशी मैत्री केली तर कुणी नवे काही शिकले. ही बच्चेकंपनीच सांगताहेत त्यांच्या सुट्टीविषयी.\nदिवाळी सुट्टीत क्रिकेटचा देव असलेल्या सचिन तेंडुलकरचे आत्मचरित्र हे साडेपाचशे पानाचे पुस्तक वाचून पूर्ण केले. शिवाय दिवाळीनिमित्त कंदील तयार करण्याचे व्हिडिओ पाहत छोटे-छोटे आकाशकंदील तयार केले आहेत. याशिवाय लाठी-काठी, भाला, दांडपट्टा, मल्लखांब अशा मर्दानी खेळांच्या प्रशिक्षणसाठी कोल्हापूरला आलो आहे. या सुट्टीच्या दिवसांत नवनवीन गोष्टी शिकण्यास मिळाल्याचा आनंद जास्त आहे.\nसृजन जोशी, सरस्वती मंदिर, ठाणे\nदरवर्षी दिवाळीत आम्ही सोसायटीतील मित्रमैत्रिणी एकत्र येऊन किल्ला तयार करतो. मात्र यंदा त्याची पूर्वतयारीही केली होती. केवळ किल्ला तयार करण्यापेक्षा तो नेमका कोणता असावा, यासाठी सोसायटीतील एका दादाकडून माहिती घेतली. शिवनेरी किल्ला तयार करण्याचे ठरवल्यावर मग गुगलच्या मदतीने त्याचे अनेक फोटो पाहिले. या फोटोंप्रमाणेच आम्हीही आमचा किल्ला सजविला. सात मित्रांच्या मदतीने दररोज सकाळी लवकर उठून या कामाला सुरुवात व्हायची. संध्याकाळी उशिरापर्यंत मेहनत घेतल्यानंतर आमच्या पांचजन्य सोसायटीचा 'किल्ले शिवनेरी' उभा राहिला. हत्ती, घोडे, मावळे यांच्यासह किल्ला सजविल्यानंतर सगळ्यांनीच त्याचे कौतुक केले, फोटो काढले.\nगोष्टीची पुस्तके वाचावीत, वाचनामुळे माहिती मिळते असे आई नेहमीच सांगते. यंदाच्या सुट्टीत लहानशा गोष्टीच्या पुस्तकाशी मैत्री केली. सुरुवातीला वाचन कंटाळवाणे वाटत असले तरी नंतर मात्र त्यातील गोष्टी आवडू लागल्या. यामुळे मला अनेक नवे शब्द समजले. माझ्या मित्रांनाही मी या गोष्टी सांगितल्या. उर्वरित वेळेत किल्ला करणे, क्रिकेट खेळणे, अशी धमाल सुरू होतीच. मात्र खेळ, स्विमिंग यांसारख्या छंदासह आता मला पुस्तक वाचणेही आवडू लागलेय. यंदाच्या दिवाळीच्या सुट्टीमुळे हा नवा मित्र मला मिळाला.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\n‘चला हवा येऊ द्या’विरोधात संताप...\nAaditya Thackeray: 'पावसात बाहेर पडण्यासारखी मुंबई ठेवल...\nAaditya Thackeray: आदित्य ठाकरे धमकी देत आहेत का\nAaditya Thackeray आदित्य ठाकरे यांनी मौन सोडले; सुशांतच...\nधारावी आणि वांद्रे येथे बुधवारी पाणीबाणी महत्तवाचा लेख\nसुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी रिया चक्रवर्तीला अटक होणार\n'संयुक्त राष्ट्रा'च्या गाडीतील आक्षेपार्ह सेक्स व्हिडिओ व्हायरल\nहरयाणा: सेक्स रॅकेट उघडकीस\nमार्क्ससाठी सेक्स घोटाळा: विरोधकांची CBI चौकशीची मागणी\nऔरंगाबादमध्ये जीवाची बाजी लावून तरुणांनी वाचवले बुडणाऱ्या तरुणाचे प्राण\nराफेल विमाने भारतात दाखल, नौदलाकडून स्वागत\nअन्य खेळ'राम मंदिराच्या भूमी पुजनाची शिळा अनेकांच्या छातीवर ठेवलीए' मोदीविरोधकांना डिवचले\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\n कोकणात गणपती स्पेशल ट्रेन, २ दिवसांत घोषणा\nमुंबईएअर इंडिया विमान अपघातात महाराष्ट्रातील वैमानिकाचा मृत्यू\nकोल्हापूरब्रह्मनाळमध्ये नवी बोट पोहचताच परत मागितली; मंत्र्याने केला फोन\nदेश'पावसामुळे धावपट्टीचा अंदाज न आल्याने विमानाला अपघात'\nदेशकेरळ विमान दुर्घटना टेबलटॉप रनवेमुळे समजून घ्या दुर्घटनेचं कारण\nLive: कोल्हापूरात दिवसभरात २४० करोना ब��धित रुग्ण आढळले\nदेशकुठल्याही स्थितीसाठी सज्ज राहा, लष्कर प्रमुखांचे आदेश\nमोबाइलसर्वात जास्त विकला जाणारा अँड्रॉयड फोन झाला स्वस्त; नवी किंमत पाहा\nहेल्थनिरोगी आरोग्यासाठी वयानुसार किती वेळ झोपणे ठरेल योग्य\nविज्ञान-तंत्रज्ञानइंडियन ब्रँड Shinco चे ३ जबरदस्त टीव्ही लाँच, जाणून घ्या किंमत-फीचर्स\nआजचं भविष्यमकर : स्वतःच्या आनंदात रममाण व्हाल; वाचा, आजचे राशीभविष्य\nकार-बाइककिआ सॉनेटपासून टाटा HBX पर्यंत, ऑगस्टमध्ये या ४ कार येताहेत\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.manachetalks.com/11871/sambhashn-kaushaly-how-to-get-attention-marathi/", "date_download": "2020-08-07T21:15:05Z", "digest": "sha1:TVZEJDHIKG4R6FKI57QOXXGKS56MYWUW", "length": 33416, "nlines": 176, "source_domain": "www.manachetalks.com", "title": "कोणाचेही लक्ष आपल्याकडे वेधून घेण्याची सप्तसुत्री: संभाषण कौशल्य | मनाचेTalks", "raw_content": "\nHome प्रेरणादायी /Motivational कोणाचेही लक्ष आपल्याकडे वेधून घेण्याची सप्तसुत्री: संभाषण कौशल्य\nकोणाचेही लक्ष आपल्याकडे वेधून घेण्याची सप्तसुत्री: संभाषण कौशल्य\nसेल्स आणि क्लायंट सर्व्हिसिंग मध्ये असताना, शिक्षकी पेशात असताना, कलाक्षेत्रात असताना इतकंच काय आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावर इतरांचे लक्ष वेधून घेणे ज्याला जमते ती यशस्वी ठरतो. आपल्याकडे लक्ष वेधून घेण्याचे कसब कसे शिकावे त्याच्या खास सात टिप्स वाचा ह्या लेखात.\nकोणत्याही रोडसाईड बाजारात कधी शॉपिंग केलीये का फार धमाल असते तिथे. गावाकडचा भाजीचा आठवडी बाजार बघाल तर तिथे भल्या भल्या एम. बी. ए. केलेल्यांना हरवतील असे एक्स्पर्ट भाजीवाले असतात..\nएकेक मौजेची जाहिरात करणारे असतात.. आपल्याकडचीच भाजी कशी सगळ्यात भारी असे पटवून देणारे भाजीवाले विक्रेते सगळ्यात आधी आपली भाजी विकून आपली गाडी रिकामी करून घरी जातातही..\nफॅशनच्या गल्लीतही आपल्याकडच्या वस्तू कशा वेगळ्या स्वस्त आणि टिकाऊ आहेत हे सांगणारे भन्नाट विक्रेते असतात.\nकाही काही दुकानाच्या खोपट्यावर इतकी गर्दी असते की इतकी गर्दी का आहे म्हणून मागे अजून गर्दी होते.\nहा-हा म्हणता त्या दुकानदाराचा सगळा माल विकला जातो आणि तो कायमच गिर्हाईकांच्या पसंतीस उतरतो.\nसगळ्या क्षेत्रात अशी वाकबगार माणसे आपल्याला दिसून येतात. ज्यांच्याकडे सगळ्यांचे लक्ष वेधून घ्यायचे कसब असते. जगात उत्तम शिक्षक, उत्तम वक्ते, उत्तम बॉस, उत्तम कीर्तनकार, उत्तम नेते कायम बाघायला मिळतात.\nज्यांच्यासमोर कायम श्रोत्यांची, लोकांची रेलचेल असते.\nकाही लहान मुले सुद्धा बघा, फार चतुर असतात सगळ्यांना असे ऍट्रॅक्ट करतात की जणू पोटातूनच शिकून आलेत. कोणालाही आपल्याकडे खेचून घेणे जमत असेल तर अशी व्यक्ती कायम सेंटर ऑफ ऍट्रॅक्शन असते. कायम हवीहवीशी असते.\nतुम्हालाही जाणून घ्यायची आहे का ह्या मागची टेक्निक..\nज्यांना उत्तम वक्ता व्हायचे असते किंवा चांगला बिझनेसमन व्हायचे असते अशांना दुसऱ्या व्यक्तीवर आपली छाप सोडता आली पाहिजे.\nजे सेल्स आणि क्लायंट सर्व्हिसिंग मध्ये असतात त्यांनाही, लोकांना आपल्याकडे वेधून त्यांना आपले म्हणणे पटवून द्यायचे कसब आत्मसात करायला लागते.\nशिक्षकी पेशात तर, जो ढिम्म असेल तो कधीच उत्तम शिक्षक होऊ शकणार नाही. त्यामुळे अट्रॅक्टीव्ह बोलणे, वागणे हे गरजेचे असते.\nसगळ्यांमध्ये हे टॅलेंट असेलच असे नाही. पण ते शिकता जरूर येऊ शकते.\nआज आपण अशाच टेक्निकस, टॅक्टिक्स बद्दल जाणून घेऊया जे तुम्हाला भवतालच्या लोकांचे लक्ष वेधून घेण्यास उपयुक्त ठरेल.\n१. होकारार्थी उत्तर मिळवण्याचे टेक्निक:\nहे टेक्निक सेल्स क्षेत्रातील सगळ्यांना खूपच उपयोगाचे आहे.. टेलिफॉनीक सेल्स असो, पॉलिसी विकणारे असो किंवा डोअर टू डोअर सेल्स.. सहसा ह्या लोकांना बरीच अपमानास्पद वागणूक मिळते.. त्यांना नकारार्थीच उत्तर मिळते.\nपण त्यांनी हे टेक्निक वापरल्यास बऱ्यापैकी फायद्याचे ठरू शकेल. म्हणजे बघा हं..\nजर तुम्ही एखाद्या क्लाईंटकडे सेल्स कॉल साठी गेलात आणि विचारले की अमुक अमुक नवीन पॉलिसी आली आहे तर तुम्ही घ्याल का तर उत्तर सरळ ‘सध्या पॉलिसीची काही गरज नाही. तशी घ्यायची असल्यास कळवू तर उत्तर सरळ ‘सध्या पॉलिसीची काही गरज नाही. तशी घ्यायची असल्यास कळवू’ असे मिळू शकते. पॉलिसी किंवा आपले काहीही प्रॉडक्ट असो ते, विकण्याचा उत्साह एका क्षणात मावळूनही जाईल.\nपण ह्युमन सायकॉलॉजी असे सांगते की एखाद्याला जर तुम्ही सुरुवातीपासून नकारात्मक उत्तर देण्यास प्रवृत्त केले तर तुम्हाला शेवटी नकारच मिळेल.\nमात्र जर समोरच्याकडून पहिल्याच प्रयत्नात ‘होकारार्थी’ उत्तर मिळाले तर तुमचे काम होण्याची दाट शक्यता आहे.. सकारात्मकतेची तीच खासियत आहे.\nमग तुम्ही तुमच्या प्रश्नांचा संच बदलून पहा जेणे करून तुम्हाला पाहिले होकारार्थी उत्तर मिळेल. म्हणजे जर तुम्ही तुमच्या संभाव्य ग्राहकाला विचारले की तुम्ही किंवा तुमच्या कडे कोणी कधी हॉस्पिटलला ऍडमिट झाले आहे का उत्तर होकारार्थी मिळण्याची शक्यता वाढली.\nहो उत्तर मिळाल्यावर, त्यांचा अनुभव विचारा. त्यांच्या कहाणी मध्ये कुठे तरी भरमसाठ बिलाचा उल्लेख होईलच.. मग तुमच्या पॉलिसिचा उलगडा करा.. म्हणजे तो ग्राहक सगळे ऐकून घेईल आणि शेवटी कदाचित तुमची पॉलिसी विकली जाईल. हा प्रयोग नक्की करून पहा..\nअसे होकारार्थी उत्तर मिळवण्याचे काम जर तुम्हाला करता आले, तर तुमच्या पुढील व्यवहाराकडे समोरच्या लोकांचे लक्ष नक्कीच वेधले जाते.\n२. उत्कंठा वाढवणारे शब्द वापरणे (चेझिंग टेक्निक):\nतुम्ही भाषण देताना किंवा शिकवताना तुमच्या अविर्भावाने लोकांना आकर्षित करता. मात्र हे जर रोजचे झाले तर पुन्हा तुमचा प्रेक्षक वर्ग कंटाळून जातो. त्यांना तुमच्या सगळ्या हावभावांची सवय होते. मग अशा ऑडियन्सला तुम्ही कसे टिकवून ठेवाल\nत्यासाठी एक उदाहरण लक्षात घ्या. तुम्ही जादूचे प्रयोग बघितलेच असतील. टोपीतून दर वेळी ससा किंवा कबुतर निघते हे तुम्हाला देखील कळले असेल.\nमग एखाद्या नवख्या जादूगाराने त्यातून दुसरे काही काढायची ट्रिक केली असेल तरी लोकांना ती फारशी काही पसंत पडत नाही. हो ना\nमग त्या जादूगाराने उत्कंठा वाढवणारे शब्द वापरणे योग्य ठरेल. किंवा ऑडियन्सला ‘ओळखा पाहू’ चा खेळ खेळण्यास प्रवृत्त करावे.\nटोपीतून काहीही निघो पण ते काढायच्या आधी जर एखादा जादूगार तुम्हाला शब्दांच्या जाळ्यात ओढून घेऊ शकत असेल तर त्याची जादू हिट ठरण्याची खूप शक्यता असते.\nसीरिअल्स देखील आपल्याला पुढच्या भागात काय काय होईल ह्याची छोटीशी असंबद्ध क्लिप दाखवून दुसरा संपूर्ण दिवस गेसिंग मोड मध्ये ठेवतात. मग पुढे काय होणार ह्या उत्कंठेपोटी आपण ती सीरिअल बघायला बसतोच.\nअशी उत्कंठा वाढवत नेणे ज्या वक्त्याला जमते त्याचा प्रेक्षक वर्ग कायम त्याच्या समोर ठाण मांडून बसलेला दिसेल हे नक्की..\n३. प्रेक्षकांच्या आवडीनुसार आपला टोन सेट करणे:\nकधी तुमच्या मुलांना टीव��हीवरच्या जाहिराती गुणगुणताना ऐकले आहे का\nविचार करण्यासारखी गोष्ट अशी की शाळेतला अभ्यास पाठ होत नाही पण ह्या जाहिराती बऱ्या पाठ होतात.. त्यामागे त्या जाहिरातीचा जो टोन सेट केला आहे तो कारणीभूत असतो.\nम्हणजे मुलांना जे करायला आवडते, ज्या पद्धतीने शिकायला आवडते ती नस, हे जाहिरात वाले पकडतात. तशीच गोड जिंगल किंवा मजेदार डायलॉग लिहितात आणि मुले ती जाहिरात लगेच उचलतात.. बघा.. आहे की नाही ह्यामध्ये जबरदस्त शक्ती..\nखरे तर शाळांमध्येही असे होणे गरजेचे आहे.. मुलांना आवडेल तो टोन शिक्षकांनी सेट केला पाहिजे. कर्कश्य, चिडचिड करणाऱ्या शिक्षकांच्या विषयातील रिझल्ट कायम इतर विषयांच्या तुलनेत खराब असतो. मात्र मधुर बोलणारी, मजेने शिकवणारी टीचर तर मुलांची लाडकी असतेच पण ती शिकवत असलेला विषय देखील सगळ्या विद्यार्थ्यांच्या अत्यंत आवडीचा ठरतो.\nहे कुठेही लागू होऊ शकते. तुम्ही जर बॉस असाल तर तुमच्या एम्प्लॉईजना आवडणारा टोन सेट करून तर पहा. तुम्हाला हवे ते काम हव्या त्या वेळात जादू झाल्याप्रमाणे करून मिळेल..\nएखादे प्रवचन किंवा कीर्तनाचे उदाहरण घ्या हवे तर. आपला भक्त वर्ग कोणत्या मानसिकतेचा आहे ते बघूनच महाराज आपले कीर्तन कसे करायचे ते ठरवतात.\nउदाहरणे, लकबी, विनोद किंवा संदेश समोर बसलेल्या प्रेक्षकांच्या आवडीनुसारच असेल तर ते पुढील १० दिवस आवर्जून मोठ्या संख्येने हजेरी लावतात..\nतुमचा मूड कसाही असो जर तुम्हाला समोरच्याचे लक्ष वेधून घ्यायचे असेल तर त्या व्यक्तीच्या आवडीला हात घाला.. मग श्रोता तुमचा फॅन होईल की नाही बघा..\n४. आकर्षित करून घेण्याची देहबोली (कायनेटिक टेक्निक- Kinetic Technique) :\nजर तुम्ही लहान वयोगटातील विद्यार्थ्यांचे शिक्षक आहात आणि मुले तुमचे ऐकतच नाहीत अशी तुमची ख्याती असेल तर तुम्ही नक्कीच त्या मुलांना तुमच्या बरोबर गुंतवून ठेवायला कमी पडत आहात.\nअश्या शिक्षकाकडे संभाषणाच्या ‘कायनेटिक टेक्निक’ असतील तर त्याचे काम खूपच सोपे होईल. ह्या टेक्निक मध्ये जो विषय शिकवायचा आहे त्यांचे संदर्भ देताना त्यातील चित्र, आकार, हालचाल ह्या सगळ्यांचे हातवारे, हावभाव त्या शिक्षकाला शिकून घेणे महत्वाचे.. हंप्टी-दम्प्टी ची कविता शिकवताना मुलांच्या डोळ्यासमोर सगळे चित्र उभे करता आले पाहिजे. जेव्हा मुले ती कविता आठवतात तेव्हा त्यांना शिक्षकांची देहबोली, हातवारे, ऍक्टिंंग द्वारे ती कविता, पाठ, किंवा कोणतेही दिलेले उदाहरण लक्षात राहायला मदत होते.\nहे फक्त शिक्षकांसाठीच नव्हे तर दुकानातील विक्रेता, ऑफिसमधील प्रेझेन्टेशन देणारा, घरात काही समजावून सांगणारी आई किंवा अगदी देवळात कीर्तन प्रवचन देणारे गुरू सुद्धा ह्या टेक्निकचा अवलंब करू शकतात.. अशी काही उदाहरणे तुम्ही पाहिलीही असतील..\nमख्ख चेहऱ्याने काही सांगणाऱ्या पेक्षा सुंदर अविर्भाव, हालचाल करणाऱ्याचे बोल कायम लक्षात राहतात. स्वानुभवावरून तुम्ही हे समजून घेऊ शकता. उत्तम स्टोरीटेलर तोच असतो जो शारीरिक / अंगिक अभिनयाने समोरच्यांना खिळवून ठेवतो.\n५. श्रोत्याला बोलते करणे:\nजेंव्हा एखादे भाषण किंवा कुठलीही चर्चा सुरू होते तेव्हा काही वेळाने समोरचा प्रेक्षक वर्ग किंवा ऐकणारे कंटाळतात.. प्रवचनात तर म्हातारी माणसे सहसा छान डुलक्या घेताना दिसून येतात. असे का होत असावे..\nजर वक्ता एकटाच सतत बोलत राहिला तर समोरच्याला ऐकण्याशिवाय काहीच काम नसते. मग हळू हळू त्याची ऐकण्याची इच्छाही कमी होते.\nमग त्यांचे लक्ष विचलित व्हायला लागते. त्याला तंद्री लागायला लागते. आणि उठून जाता येत नसेल तर मग झोपण्याशिवाय काहीही काम उरत नाही.\nविचार करा कसे वाटते हे वक्त्याला जेव्हा तो काही महत्त्वाचे अगदी पोटतिडकीने सांगतोय आणि समोरची मंडळी आपल्याच नादात आहेत. शेवटी वक्त्याचाही गोंधळ उडतो आणि त्याचा हिरमोड होतो.\nमग आपण फर्राटेदार वक्ता होऊन समोरच्याचे लक्ष कसे आकर्षित करायचे तर समोरच्याला आपल्या संभाषणात सामील करून घ्यायचे. आपले भाषण हे भाषण न ठेवता त्याचे संभाषण करायचे..\nज्याची उत्तरे आपल्याला माहीत आहेत असे प्रश्न सगळ्यांना उद्देशून विचारायचे. म्हणजे श्रोत्यांच्या डोक्याला खुराक मिळतो. तो अचानक डोकं चालवायला लागतो. त्याची उत्तरे बनवतो व वक्त्यास सांगतो. नंतर वक्ता काय उद्बोधक भाषण करणार आहे ते अगदी लक्षपूर्वक ऐकायलला लागतो. अशा रीतीने आपण समोरच्याला आपल्या बरोबर बोलते केले तर आपले भाषण नक्कीच सक्सेसफुल होते.\nशिक्षक वृंदाला तर हे टॅकटिक्स अतिशय उपयुक्त ठरते कारण त्यांचे शिकवण्याचे तास रटाळवणे न राहता धमाल मजा मस्तीत निघून जातात.. आणि विद्यार्थ्यांकडून अपेक्षित अशा प्रतिक्रियादेखील मिळतात..\n६. आपल्या वक्तृत्वात नावीन्य ठेवणे:\nआज बॉस सम���र आला आणि त्याने नेहमी प्रमाणे अपरेझल्स अनाऊन्स केले तर सगळ्या काम करणाऱ्यांना माहीत असते की ४ ते ५ % पगार वाढेल. एखाद्याला प्रोमोशन मिळेल आणि बाकी येरे माझ्या मागल्या. अशा एम्प्लॉईज मध्ये बॉस कडे लक्ष देण्याचा आणि नंतर हिरीरीने काम करण्याचा फारसा उत्साह ही नसेल.\nमग अशा वेळी बॉस ने काहीतरी नवीन क्लृप्त्या शोधून काढाव्यात.. ऑफिसात काही स्पर्धा किंवा नवीन तऱ्हेचे प्रोमोशन इन्ट्रोड्युस करावे. त्यासाठी काय काय करावे लागेल ते सुद्धा जरा कुतुहलाचे असावे. अशा रीतीने एम्प्लॉयी बॉसच्या बोलण्यात रस तर घेतलीच पण नंतर कामही उत्साहात सुरू करतील..\nनावीन्य प्रत्येक वक्त्याकडे असावे मग तो सेल्समन असो, शिक्षक असो, नेता असो किंवा प्रवचनकार. जर समोरचा प्रेक्षक खिळवून ठेवायचा असेल तर त्याला जाणीव झाली पाहिजे की आज आपण काहीतरी भन्नाट आणि नवीन ऐकणार आहोत. असे तुम्ही करू शकलात तर बिशाद आहे कोणी अर्ध्यातून जांभई देईल किंवा उठून जाईल..\n७. तुम्हाला मिळत असलेल्या अटेन्शनला प्रतिसाद द्या:\nबॉसने आपल्या एम्प्लॉईजच्या प्रश्नांना किंवा विक्रेत्याने आपल्या ग्राहकांच्या प्रश्नांना उत्तरे नाही दिली तर त्याचा परिणाम साहजिकच निगेटिव्ह होईल. आणि म्हणून अशा वेळी मिळत असलेल्या अटेन्शनला योग्य तसा प्रतिसाद देणे गरजेचे आहे.\nतर मंडळी स्वतः चांगला वक्ता बनताना आपल्याहून उत्तम वक्त्यांनाही ऐकत चला. स्वतःचा अनुभव वाढवत चला. तुम्ही जितकी प्रॅक्टिस कराल तितके उत्तमरीत्या तुम्हाला स्वतःला लोकांसमोर प्रेझेन्ट करता येईल. तुमचे टेक्निक जितके चांगले तितकेच चांगले रिझल्ट तुम्हाला नक्की मिळतील. ह्याची खात्री बाळगा.\nदोस्तांनो हे टेक्निक्स तुम्ही तुमच्या रोजच्या जीवनात वापरून पहा आणि तुम्हाला काय अनुभव येतात ते आम्हाला जरूर कळवा.\nसदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nया आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.\nPrevious articleवाईट विचारांच्या भुताल�� कसे पळवून लावावे यासाठीचे तीन नियम \nNext articleस्वतःची काळजी घेणं गरजेचं का आहे आणि ती कशी घ्यावी\nहातची नोकरी गेली तर काय करायचे याची तयारी कशी कराल याची तयारी कशी कराल\nविश्वासार्ह माणसांची ही लक्षणे आहेत का बरं तुमच्यात\n आणि चांगल्या सवयी कशा लावून घ्यायच्या\nकॅल्शिअम कमी होण्याची कारणे, लक्षणे आणि कॅल्शिअम युक्त आहार\nघरच्या घरी सॅनिटायझर कसा बनवावा\nहातची नोकरी गेली तर काय करायचे याची तयारी कशी कराल याची तयारी कशी कराल\nपांढर्‍या पेशी वाढवण्याचे घरगूती उपाय वाचा या लेखात\nआपल्या स्वयंपाक घरातली हि अँटिबायोटिक्स तुम्हाला माहित आहेत का\nया पाच गोष्टी करा आणि आनंदी राहून तुमच्यातली प्रॉडक्टिव्हिटी वाढवा\nआनंदाने कसं जगायचं याचं भन्नाट गुपित सांगणारी हि छोटीशी प्रेरणादायी गोष्ट\nया सहा गोष्टी तुम्हाला नक्की Depression म्हणजे नैराश्यापासून दूर ठेवतील\nकॅल्शिअम कमी होण्याची कारणे, लक्षणे आणि कॅल्शिअम युक्त आहार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://yavatmal.gov.in/mr/public-utility/%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%A6-%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B3-3/", "date_download": "2020-08-07T20:41:51Z", "digest": "sha1:TAXGA4O62RW34LJQLJXAZ5RCS72V7I5I", "length": 4002, "nlines": 111, "source_domain": "yavatmal.gov.in", "title": "नगर परिषद यवतमाळ | यवतमाळ जिल्हा, महाराष्ट्र, भारत | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nमहसूल मंडळे व गावे\nएसटीडी आणि पिन कोड\nभूसंपादन (रेल्वे व इतर)\nधडक सिंचन विहीर लाभार्थी यादी\n© जिल्हा प्रशासन यवतमाळ , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Aug 07, 2020", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/ahmednagar-news/thirteen-thousand-water-samples-were-tested-in-six-months/articleshow/71996010.cms", "date_download": "2020-08-07T22:07:43Z", "digest": "sha1:NCSETTW5HCLRDNSPVW5GORVXA7DYYS2Z", "length": 11498, "nlines": 110, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nतेरा हजार पाणी नमुने सहा महिन्यांत तपासले\nजिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग व भूजल विभागाकडून नियमितपणे पाणी नमुने तपासणी केली जाते एप्रिल २०१९ पासून जवळपास १३ हजार ६५० पाणी नमुने तपासण��यात आले...\nनगर : जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग व भूजल विभागाकडून नियमितपणे पाणी नमुने तपासणी केली जाते. एप्रिल २०१९ पासून जवळपास १३ हजार ६५० पाणी नमुने तपासण्यात आले. या पाण्याची जैविक तपासणी करण्यात आली. यामध्ये काही पाणी नमुने दूषित आढळले. त्यानंतर ग्रामपंचायतींनी पाणी शुद्धीकरणासाठी आवश्यक उपाययोजना केल्या.\nजिल्ह्याच्या ग्रामीण भागात शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी सरकारकडून कोट्यवधी रुपये खर्च केले जात असले तरी शंभर टक्के गावांत शुद्ध पाणीपुरवठा होत नाही. पाणी नमुने तपासणीत प्रत्येक वेळी काही पाणी नमुने दूषित आढळतात. दूषित पाणी असल्यास शुद्धीकरणासाठी ग्रामपंचायतींकडून उपाययोजना केल्या जातात. तरीदेखील दूषित पाण्याची समस्या मात्र मिटलेली नाही. पाण्याच्या गुणवत्तेकडे दुर्लक्ष केले जात आहे. पाणी नमुने तपासणीचे काम भूजल सर्वेक्षणकडे सोपवण्यात आले आहे. या विभागाकडून नियमितपणे पाणी तपासणी केली जात आहे. तपासणीचे अहवाल आरोग्य विभागास पाठवले जातात. पाणी नमुने तपासणीसाठी ग्रामपंचायतींकडून भूजलकडे पाठवले जातात. आरोग्य विभागाच्या जिल्हा प्रयोगशाळेतही तपासणी केली जाते.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\nPankaja Munde: पंकजा मुंडेंनी शेअर केलं 'एका भावाचं सुं...\nAnil Rathod: शिवसेनेच्या नेत्यासाठी राष्ट्रवादी काँग्रे...\nRohit Pawar: निदान रामाच्या बाबतीत असं होऊ नये- रोहित प...\n रुग्णाच्या मनातील भीतीने घेतला तरुण डॉक्टरच...\nशेतकऱ्याच्या सतर्कतेनं रेल्वेचा अपघात टळला महत्तवाचा लेख\nसुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी रिया चक्रवर्तीला अटक होणार\n'संयुक्त राष्ट्रा'च्या गाडीतील आक्षेपार्ह सेक्स व्हिडिओ व्हायरल\nहरयाणा: सेक्स रॅकेट उघडकीस\nमार्क्ससाठी सेक्स घोटाळा: विरोधकांची CBI चौकशीची मागणी\nऔरंगाबादमध्ये जीवाची बाजी लावून तरुणांनी वाचवले बुडणाऱ्या तरुणाचे प्राण\nराफेल विमाने भारतात दाखल, नौदलाकडून स्वागत\nदेशदिल्लीत १२ वर्षांच्या निर्भयाची मृत्युशी झुंज, ICU मध्ये हलवले\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\n कोकणात गणपती स्पेशल ट्रेन, २ दिवसांत घोषणा\nनागपूरअन���तिक संबंधात अडचण ठरणाऱ्या पतीची प्रियकराच्या मदतीने हत्या\nजळगावजळगावचं टेन्शन वाढलं; करोनाबाधितांचा 'हा' आकडा धोक्याचा\nदेशकुठल्याही स्थितीसाठी सज्ज राहा, लष्कर प्रमुखांचे आदेश\nदेशकेरळ विमान दुर्घटना टेबलटॉप रनवेमुळे समजून घ्या दुर्घटनेचं कारण\nनागपूरनागपुरातील करोनाचा 'हा' आकडा चिंता वाढवणारा\nमुंबईएअर इंडिया विमान अपघातात महाराष्ट्रातील वैमानिकाचा मृत्यू\nविज्ञान-तंत्रज्ञानइंडियन ब्रँड Shinco चे ३ जबरदस्त टीव्ही लाँच, जाणून घ्या किंमत-फीचर्स\nमोबाइलसर्वात जास्त विकला जाणारा अँड्रॉयड फोन झाला स्वस्त; नवी किंमत पाहा\nआजचं भविष्यमकर : स्वतःच्या आनंदात रममाण व्हाल; वाचा, आजचे राशीभविष्य\nरिलेशनशिपभावाच्या संगतीत बहिण बनू शकते एक चांगली व्यक्ती, आम्ही नाही विज्ञान म्हणतंय हे\nहेल्थनिरोगी आरोग्यासाठी वयानुसार किती वेळ झोपणे ठरेल योग्य\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vruthanta-news/hundreds-of-students-protest-near-kulgurus-house-of-gondvana-university-54530/", "date_download": "2020-08-07T21:55:31Z", "digest": "sha1:BQDSYFQJLZNCIDNA6WQ2QS5FQ3PHNLWP", "length": 14411, "nlines": 203, "source_domain": "www.loksatta.com", "title": "गोंडवाना विद्यापीठाच्या कुलगुरूंना शेकडो विद्यार्थ्यांचा निवासस्थानी घेराव | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nशार्कच्या पिल्लांच्या मासेमारीत वाढ\nसागरी किनारा मार्गचा भराव सुरक्षित\nगोंडवाना विद्यापीठाच्या कुलगुरूंना शेकडो विद्यार्थ्यांचा निवासस्थानी घेराव\nगोंडवाना विद्यापीठाच्या कुलगुरूंना शेकडो विद्यार्थ्यांचा निवासस्थानी घेराव\nअभियांत्रिकीच्या परीक्षा शुल्कात भरमसाठ वाढ, रिव्हॅल्युएशनच्या निमित्ताने विद्यार्थ्यांंची आर्थिक लूट आणि बीएससी प्रथम वर्षांचा निकाल तातडीने लावण्यात यावा, या मागण्यांसाठी आम आदमी पार्टीच्यावतीने गोंडवाना विद्यापीठाचे\nअभियांत्रिकीच्या परीक्षा शुल्कात भरमसाठ वाढ, रिव्हॅल्युएशनच्या निमित्ताने विद्यार्थ्यांंची आर्थिक लूट आणि बीएससी प्रथम वर्षांचा निकाल तातडीने लावण्यात यावा, या मागण्यांसाठी आम आदमी पार्टीच्यावतीने गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय आईंचवार यांना शेकडो विद्यार्थ्यांनी त्यांच्या निवासस्थानी घेराव घातला. विद्यार्थ्यांचा रोष बघता यासंदर्भात सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन कुलगुरूंनी दिले. चंद्रपूर-गडचिरोली या दोन आदिवासी व अतिमागास जिल्ह्य़ांसाठी राज्य शासनाने गोंडवाना विद्यापीठाची निर्मिती केली आहे, परंतु या विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय आईंचवार यांनी गरीब आदिवासी विद्यार्थ्यांचा विचार न करता सर्व विद्या शाखांना भरमसाठ शुल्क आकारले आहे. बी.ए. बी.कॉम. एम.कॉम., बी.बी.ए., बी.सी.ए. या शाखेचे महाविद्यालयीन व परीक्षा शुल्क हजारोंच्या घरात आहे. बी.एससी., एम.एससी., अभियांत्रिकी व एम.बी.ए. या शाखांचे परीक्षा शुल्क तर राज्यात सर्वाधिक गोंडवाना विद्यापीठाचे आहे, हे विशेष. त्यामुळे एखाद्या गरीब विद्यार्थ्यांला अभियांत्रिकी किंवा एम.बी.ए. करायचे तर दरवर्षी लाखो रुपये मोजावे लागतात. परीक्षा शुल्कामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये नाराजीची तीव्र भावना आहे. ही भावना लक्षात घेऊन आम आदमी पार्टीच्यावतीने आज सकाळी कुलगुरू डॉ. विजय आईंचवार यांना त्यांच्या निवासस्थानी घेराव घालण्यात आला. केवळ अभियांत्रिकीच्या परीक्षा शुल्कातील वाढच नाही, तर रिव्हॅल्युएशनसाठी प्रती पेपर ५०० रुपये शुल्क आकारून विद्यार्थ्यांची आर्थिक लूट चालविली आहे. यासोबतच विद्यापीठाने यंदा निकाल जाहीर करतांना मोठा घोळ केला आहे. बहुतांश विद्याशाखांचे निकाल अजूनही जाहीर झालेले नाही. बहुतांश शाखांच्या दुसऱ्या सेमिस्टरची पुस्तके उपलब्ध नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण असून हा सर्व गोंधळ कुलकुरूंनी तातडीने दूर करावा, अशी मागणी यावेळी लावून धरण्यात आली.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nसमीर भुजबळ अटकेचा निषेध; रास्ता रोको, बसवर दगडफेक\nपोलीस यंत्रणेच्या निषेधार्थ ग्रामस्थांचे आंदोलन\nVideo : भाजपाच्या रॅलीत आंदोलकांनी ओढले महिला उपजिल्हाधिकारीचे केस\nमराठा मोर्चा : कामोठे परिसरात टायर जाळून ‘रास्ता रोको’चा प्रयत्न\nभाजपविरोधात शिवसेनेचा एल्गार, मुंबईच्या रस्त्यांवर निदर्शने\nसुशांतच्या मृत्यूपूर्वी काही दिवस आधी रियाने मुंबईत घेतले दोन आलिशान फ्लॅट्स\nश्रुती मोदी आहे तरी कोण सुशांतच्या मृत्यूप्रकरणी CBI ने तिच्या विरोधात दाखल केला गुन्हा\nसुशांत सिंहच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे देण्यास रिया चक्रवर्तीचा विरोध, म्हणाली...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल शंकुतला देवींनी मृत्यूआधी केलेली 'ती' भविष्यवाणी ठरली खरी\nसोनू सूदच्या मदतीचा ओघ कायम; रशियात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना केलं एअरलिफ्ट\nराज्यातील ग्रामीण भागांमधील करोना प्रादुर्भाव चिंताजनक\nकंपनी सेक्रेटरी प्रवेश परीक्षा ऑनलाइन\nदेशात २४ तासांत ६२,५३८ रुग्ण\nमुंबईतील ७७ टक्के रुग्ण करोनामुक्त\nमशिदीच्या पायाभरणीस जाणार नाही - आदित्यनाथ\nवकील तूर्त अत्यावश्यक सेवेत नाहीत\nऑनलाइन वर्गाना प्राध्यापकांचा विरोध\nतंत्रशिक्षण पदविका प्रवेशप्रक्रिया सोमवारपासून\nमुंबईतील मॉल्समध्ये ‘आरोग्य सेतू’ची ग्राहकांवर सक्ती\nयूपीएससी गुणवंताशी सोमवारी संवाद\n1 पंकृविचे माजी कुलगुरू डॉ. मायंदे यांचा असाही कारभार\n2 अपंगांच्या मागण्यांसाठी आ. बच्चू कडू यांचे देहूतून आंदोलन, मुख्यमंत्र्यांना घालणार घेराव\n3 विचित्र अपघातात दोघे जागीच ठार\nअजित पवार मनसे नगरसेवकावर भडकले; म्हणाले, \"आमचे चार मंत्री करोना पॉझिटिव्ह आलेत\"X", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.uzo-pak.com/mr/opal-white-glass/", "date_download": "2020-08-07T20:43:40Z", "digest": "sha1:IF54YT37KJFNLHFNDW2IEODWVJBUZY7D", "length": 8796, "nlines": 228, "source_domain": "www.uzo-pak.com", "title": "निरनिराळया रंगाने चमकणारा पांढर्या किंवा निळसर रंगाचा खडा व्हाइट ग्लास फॅक्टरी | चीन निरनिराळया रंगाने चमकणारा पांढर्या किंवा निळसर रंगाचा खडा व्हाइट ग्लास उत्पादक, पुरवठादार", "raw_content": "\nकातडी तुकतुकीत करण्याचे किंवा जखम धुण्याचे औषधी द्रव बाटली\nबांबू व लाकडी उटणे पॅकेज\nकातडी तुकतुकीत करण्याचे किंवा जखम धुण्याचे औषधी द्रव बाटली\nकौटुंबिक गट skincare बाटली आणि किलकिले\nगडद गर्द जांभळा रंग काच\nनिरनिराळया रंगाने चमकणारा पांढर्या किंवा निळसर रंगाचा खडा पांढरा काच\nबर्च झाडापासून तयार केलेले\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nकौटुंबिक गट skincare बाटली आणि किलकिले\nनिरनिराळया रंगाने चमकणारा पांढर्या किंवा निळसर रंगाचा खडा पांढरा काच\nनिरनिराळया रंगाने चमकणारा पांढर्या किंवा निळसर रंगाचा खडा ���ांढरा काच\nकातडी तुकतुकीत करण्याचे किंवा जखम धुण्याचे औषधी द्रव बाटली\nबांबू व लाकडी उटणे पॅकेज\nकातडी तुकतुकीत करण्याचे किंवा जखम धुण्याचे औषधी द्रव बाटली\nकौटुंबिक गट skincare बाटली आणि किलकिले\nगडद गर्द जांभळा रंग काच\nनिरनिराळया रंगाने चमकणारा पांढर्या किंवा निळसर रंगाचा खडा पांढरा काच\nबर्च झाडापासून तयार केलेले\nनिरनिराळया रंगाने चमकणारा पांढर्या किंवा निळसर रंगाचा खडा पांढरा काच\nनिरनिराळया रंगाने चमकणारा पांढर्या किंवा निळसर रंगाचा खडा व्हाइट काचेच्या बाटली आणि मलई किलकिले\nनिरनिराळया रंगाने चमकणारा पांढर्या किंवा निळसर रंगाचा खडा व्हाइट ग्लास अत्यावश्यक तेल बाटली\nनिरनिराळया रंगाने चमकणारा पांढर्या किंवा निळसर रंगाचा खडा व्हाइट काचेच्या बाटली आणि मलई किलकिले\nनिरनिराळया रंगाने चमकणारा पांढर्या किंवा निळसर रंगाचा खडा व्हाइट काचेच्या बाटली आणि मलई किलकिले\nबांबू / घासणे सह निरनिराळया रंगाने चमकणारा पांढर्या किंवा निळसर रंगाचा खडा व्हाइट काचेच्या बाटली आणि किलकिले ...\nबांबू / रबर लाकूड निरनिराळया रंगाने चमकणारा पांढर्या किंवा निळसर रंगाचा खडा व्हाइट काचेच्या बाटली ...\n123पुढील> >> पृष्ठ 1/3\nउत्पादने मार्गदर्शक - वैशिष्ट्यीकृत उत्पादने - हॉट टॅग्ज - Sitemap.xml - मोजण्याच्या एककाचे संक्षिप्त रुप मोबाइल\nवेळू diffuser बाटली, रीड डिफ्यूझर सुगंध , रीड डिफ्यूझर ग्लास, रीड डिफ्यूझर बाटल्या, स्पष्ट काठी diffuser bottler , रीड डिफ्यूझर ,\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/astro/daily-rashi-bhavishya/rashi-bhavishya-of-29-september-2019/articleshow/71353552.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article1", "date_download": "2020-08-07T21:45:27Z", "digest": "sha1:22OVZPB4AUAKQP2GPZ2FPNISVOIYMDXM", "length": 10809, "nlines": 120, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. २९ सप्टेंबर २०१९\n- पं. डॉ. संदीप अवचट\nमेष : वेगवान निर्णय हवेतच. धावपळीचा दिवस. बदलातून नवचैतन्य येईल.\nवृषभ : त्वचा विकार सांभाळा. माध्यमातील स्त्रिया गाजतील. कनिष्ठांना कौतुकाची संधी.\nमिथुन : वरिष्ठांना ताण. उत्स्फूर्त सहभागाचे कौतुक. काम थांबणार नाही हे पाहावे.\nकर्क : चालढकल नको. सेवा क्षेत्रातील लोकांना वेगळ्या संधी. विद्यार्थी वर्गाला वाढीव श्रम.\nसिंह : कला शिकावी. घरात बाह्य वादाचे पडसाद नको. वादग्रस्त मुद्द्यांवर चर्चा घडेल.\nकन्या : परिवारात मन रमेल. स्नेहसंमेलने घडतील. भावनिक प्रतिसाद द्याल.\nतुळ : स्वार्थ आणि परमार्थ साधेल. वैचारिक अनुकूलतेवर काम करा. मध्यम दिवस.\nवृश्चिक : ताण वा भावनिक आघात यांतून त्रस्तता. भविष्यकालीन नियोजनाला सुरुवात होईल.\nधनु : दिशा पक्की होईल. कार्यशैली सुधारेल. भावनिक अस्थिरतेवर मात कराल.\nमकर : चर्चेस चांगला. मध्यावर दिवस अनुकूल. आर्थिक वसुलीला वेगवान सुरुवात होईल.\nकुंभ : वैयक्तिक टीका नको. डावपेच पक्के करून स्पर्धेत उतरावे. पदार्पणातच जिंकाल.\nमीन : माध्यमातील व्यक्तींना लाभाचा दिवस. कौतुक व कामाचा गाजावाजा होईल.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. २८ सप्टेंबर २०१९ महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nसुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी रिया चक्रवर्तीला अटक होणार\n'संयुक्त राष्ट्रा'च्या गाडीतील आक्षेपार्ह सेक्स व्हिडिओ व्हायरल\nहरयाणा: सेक्स रॅकेट उघडकीस\nमार्क्ससाठी सेक्स घोटाळा: विरोधकांची CBI चौकशीची मागणी\nऔरंगाबादमध्ये जीवाची बाजी लावून तरुणांनी वाचवले बुडणाऱ्या तरुणाचे प्राण\nराफेल विमाने भारतात दाखल, नौदलाकडून स्वागत\nहेल्थनिरोगी आरोग्यासाठी वयानुसार किती वेळ झोपणे ठरेल योग्य\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\nविज्ञान-तंत्रज्ञानइंडियन ब्रँड Shinco चे ३ जबरदस्त टीव्ही लाँच, जाणून घ्या किंमत-फीचर्स\nरिलेशनशिपभावाच्या संगतीत बहिण बनू शकते एक चांगली व्यक्ती, आम्ही नाही विज्ञान म्हणतंय हे\nमोबाइलसर्वात जास्त विकला जाणारा अँड्रॉयड फोन झाला स्वस्त; नवी किंमत पाहा\nकार-बाइककिआ सॉनेटपासून टाटा HBX पर्यंत, ऑगस्टमध्ये या ४ कार येताहेत\nविज्ञान-तंत्रज्ञानAmazon सेलचा शेवटचा दिवस, कमी किंमतीत मिळताहेत जबरदस्त गॅझेट्स\nआजचं भविष्यमकर : स्वतःच्या आनंदात रममाण व्हाल; वाचा, आजचे राशीभविष्य\nकरिअर न्यूजसीबीएसई फेरपरीक्षा होणार की नाही\nदेशचीनमधून बाहेर पडणाऱ्य�� विदेशी कंपन्यांना गुजरातचे रेड कार्पेट\nLive: कोल्हापूरात दिवसभरात २४० करोना बाधित रुग्ण आढळले\nकोल्हापूरकोल्हापूरला पुराचा धोका कायम; पंचगंगेची पाणी पातळी ४५ फुटांवर\nमुंबईरिया चक्रवर्तीची ८ तास चौकशी; कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता\nदेश'पावसामुळे धावपट्टीचा अंदाज न आल्याने विमानाला अपघात'\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%8F%E0%A4%AB%E0%A4%BE_%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8B_%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AE%E0%A5%AA", "date_download": "2020-08-07T22:28:43Z", "digest": "sha1:65AIFGLAUVJZGFSEQZW5IRRUUHKW2YRA", "length": 6124, "nlines": 100, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "युएफा यूरो १९८४ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयुएफा यूरो १९८४ ही युएफाच्या युरोपियन फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेची सातवी आवृत्ती होती. फ्रान्स देशाने आयोजन केलेल्या ह्या फुटबॉल स्पर्धेसाठी ३२ संघांच्या पात्रता फेरीनंतर आठ संघांची अंतिम स्पर्धेत निवड केली गेली.\n१२ जून – २७ जून\n७ (७ यजमान शहरात)\n४१ (२.७३ प्रति सामना)\n५,९७,६३९ (३९,८४३ प्रति सामना)\nमिशेल प्लाटिनी (९ गोल)\nस्पर्धेच्या अंतिम फेरीच्या सामन्यात यजमान फ्रान्सने स्पेनला २-१ असे पराभूत करून आपले पहिलेवाहिले युरोपियन अजिंक्यपद पटकावले.\nयुएफाने ह्या स्पर्धेपासून नवी साखळी पद्धत वापरणे सुरू केले. आठ अंतिम संघांना २ गटांमध्ये विभागण्यात आले. साखळी लढती आटोपल्यानंतर प्रत्येक गटामधील अव्वल दोन संघ उपांत्यफेरीसाठी पात्र ठरले. तिसऱ्या स्थानासाठीचा सामना अनावश्यक असल्याच्या सर्वसाधारण मतानुसार तो सामना रद्द करण्यात आला.\nखालील सात फ्रेंच शहरांमध्ये ह्या स्पर्धेचे सामने खेळवले गेले.\nउपांत्य सामने अंतिम सामना\n२३ जून – मार्सेल\n२७ जून – पॅरिस\n२४ जून – ल्यों\nस्पेन (पेशू) १ (५)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ३ एप्रिल २०२० रोजी १७:१८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/marathi-news-mumbai-heat-citizens-konkan-enjoying-fog-3375", "date_download": "2020-08-07T20:54:09Z", "digest": "sha1:5UQLKIMB5ULSQYX6PDCZVH5NR3QNHNW4", "length": 7889, "nlines": 128, "source_domain": "www.saamtv.com", "title": "मुंबईत उकाडा ; कोकणात धुक्याची चादर | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमुंबईत उकाडा ; कोकणात धुक्याची चादर\nमुंबईत उकाडा ; कोकणात धुक्याची चादर\nमुंबईत उकाडा ; कोकणात धुक्याची चादर\nगुरुवार, 4 ऑक्टोबर 2018\nएकीकडे मराठवाड्यात दुष्काळाची झळ पाहायला मिळतेय, तर इकडे मुंबईत उकाडा चांगलाच वाढलाय. मात्र कोकणातील तालुक्यांमध्ये धुक्याची चादर पाहायला मिळाल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जातंय. वातावरणात असलेली आर्द्रता आणि सरासरी तापमानाहून अधिक तापमान यामुळे घामाघूम होत मुंबईकरांचा प्रवास सध्या सुरू आहे.\nएकीकडे मराठवाड्यात दुष्काळाची झळ पाहायला मिळतेय, तर इकडे मुंबईत उकाडा चांगलाच वाढलाय. मात्र कोकणातील तालुक्यांमध्ये धुक्याची चादर पाहायला मिळाल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जातंय. वातावरणात असलेली आर्द्रता आणि सरासरी तापमानाहून अधिक तापमान यामुळे घामाघूम होत मुंबईकरांचा प्रवास सध्या सुरू आहे.\nमहाराष्ट्राच्या उत्तरेतील काही भागातून बुधवारी मान्सूनने माघार घेतली. एकीकडे परतीच्या पावसाने अधूनमधून उसंत घेतली असली तरी दुसरीकडे मात्र पहाटे पहाटे दाट धुक्याची चादर आलेली पहायला मिळतेय. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुतांश सर्वच भागात रात्री आणि सकाळीही हीच स्थिती आहे. या वातावरण बदलामुळे लोकांच्या आरोग्यावर परिणाम होताना पाहायला मिळतोय. सिंधुदुर्ग स्वाईन फ्लूचा एक रुग्ण आढळून आलाय.\nमुंबईसाठी पुढचे 24 तास धोक्याचे, समुद्र किनाऱ्यावर भरती\nमुंबईकरांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. मुंबईसाठी पुढचे २४ तास धोक्याचे आहेत....\n67 टक्के राज्य कोरडंठाक, शेतकऱ्यांवर मोठं संकट\nकोरोनाच्या संकटातून सावरत असतानाच बळिराजावर पावसानं अव���ृपा केलीय. त्यामुळे अगोदरच...\nघरगुती गणेशोत्सवासाठी मार्गदर्शक सूचना, वाचा काय असतील यंदाच्या...\nगणेशोत्वासंदर्भात दोन मोठ्या आणि महत्त्वाच्या बातम्या. पहिली बातमी आहे,...\nमहाराष्ट्रासह अनेक भागात मुसळधार पाऊस, वाचा कुठे किती पाऊसाची...\nसलग तीन दिवस जोरदार बरसल्यानंतर मुंबईमध्ये पावसाचा जोर आज सकाळपासून काहीसा कमी झालाय...\nसावधान | हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट\nमुंबई: मुंबईत पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/india-news/will-return-in-may-to-speak-to-you-says-pm-modi-in-last-mann-ki-baat-before-lok-sabha-elections/articleshow/68135750.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article5", "date_download": "2020-08-07T20:48:06Z", "digest": "sha1:BVYWMIXTFDNZLQYHRDUJXLK4FMQVSZT7", "length": 13977, "nlines": 105, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "नरेंद्र मोदी: मान की बात: पुढची 'मन की बात' निवडणुकीनंतर\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nMann Ki Baat: पुढची 'मन की बात' निवडणुकीनंतर\nपुढील दोन महिने आम्ही सगळेच निवडणुकीच्या रणधुमाळीत व्यस्त राहणार आहोत. मी स्वत:ही या निवडणुकीत एक उमेदवार असणार आहे. त्यामुळे पुढची 'मन की बात' मे महिन्याच्या शेवटच्या रविवारी असेल, असे नमूद करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अप्रत्यक्षपणे पुन्हा तेच पुढचे पंतप्रधान असतील, असा विश्वास व्यक्त केला आहे.\nपुढची 'मन की बात' मे महिन्याच्या शेवटच्या रविवारी असेल, असे नमूद करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अप्रत्यक्षपणे पुन्हा तेच पुढचे पंतप्रधान असतील, असा विश्वास व्यक्त केला.\nपंतप्रधानांनी 'मन की बात'च्या सुरुवातीलाच पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांना वाहिली श्रद्धांजली.\nआपल्या लष्कराने आता दहशतवाद आणि त्यांना मदत करणाऱ्यांचा नायनाट करण्याचा संकल्प केलेला आहे, असे नमूद करत पंतप्रधानांनी पुन्हा एकदा दिले मोठ्या कारवाईचे संकेत.\nपुढील दोन महिने आम्ही सगळेच निवडणुकीच्या रणधुमाळीत व्यस्त राहणार आहोत. मी स्वत:ही या निवडणुकीत एक उमेदवार असणार आहे. त्यामुळे पु��ची 'मन की बात' मे महिन्याच्या शेवटच्या रविवारी असेल, असे नमूद करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अप्रत्यक्षपणे पुन्हा तेच पुढचे पंतप्रधान असतील, असा विश्वास व्यक्त केला आहे.\n'आजची 'मन की बात' विशेष असणार आहे. हा कार्यक्रम चुकवू नका' अशा प्रकारचे ट्विट पंतप्रधानांनी केल्याने ते काय बोलणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. पंतप्रधानांनी 'मन की बात'च्या सुरुवातीलाच पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली. आपलं सशस्त्र दल नेहमीच शौर्य गाजवत आलं आहे. शांतता प्रस्थापित करण्याचे काम असो वा हल्लेखोरांना त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर द्यायचे असो, आपले जवान सदैव सेवशी तत्पर राहिले आहेत. आपल्या लष्कराने आता दहशतवाद आणि त्यांना मदत करणाऱ्यांचा नायनाट करण्याचा संकल्प केलेला आहे, असे नमूद करत पंतप्रधानांनी पुन्हा एकदा मोठ्या कारवाईचे संकेत दिले.\nशहीद जवानांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केलेल्या भावनांचा उल्लेख करत पंतप्रधानांनी त्यांच्या देशभक्तीला सलाम केला. विजय सोरेंग या जवानाचं पार्थिव जेव्हा गुमला येथे पोहोचलं तेव्हा त्याच्या निरागस मुलाने मीही लष्करात जाणार, अशा भावना व्यक्त केल्या. भागलपूरमधील शहीद रतन ठाकूर यांच्या वडिलांनीही देशभक्तीचा बाणा दाखवला. अशाचप्रकारे प्रत्येक शहीद जवानाच्या घरातून देशभक्तीचं जिवंत उदाहरण आपल्या डोळ्यासमोर येत असून हेच आपल्या देशाचं बलस्थान असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\nसुशांत सिंह मृत्यू : सीबीआयकडून रियासह सहा जणांविरोधात ...\nराम मंदिर भूमिपूजनापूर्वी अखेर अडवाणींनी सोडले मौन, म्ह...\nसुशांतसिंह प्रकरणी बिहार सरकारची सुप्रीम कोर्टात धक्काद...\nRobert Vadra: वाड्रा यांचे राजकारणात येण्याचे संकेत महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nसुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी रिया चक्रवर्तीला अटक होणार\n'संयुक्त राष्ट्रा'च्या गाडीतील आक्षेपार्ह सेक्स व्हिडिओ व्हायरल\nहरयाणा: सेक्स रॅकेट उघडकीस\nमार्क्ससाठी सेक्स घोटाळा: विरोधकांची CBI चौकशीची मागणी\nऔरंगाबादमध्ये जीवाच�� बाजी लावून तरुणांनी वाचवले बुडणाऱ्या तरुणाचे प्राण\nराफेल विमाने भारतात दाखल, नौदलाकडून स्वागत\nकोल्हापूरकोल्हापूरला पुराचा धोका कायम; पंचगंगेची पाणी पातळी ४५ फुटांवर\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\nक्रिकेट न्यूजभारतात २०२१ साली टी-२० विश्वचषक; तीन वर्षांत होणार तीन वर्ल्डकप\nनागपूरनागपुरातील करोनाचा 'हा' आकडा चिंता वाढवणारा\nजळगावजळगावचं टेन्शन वाढलं; करोनाबाधितांचा 'हा' आकडा धोक्याचा\nदेशकेरळमध्ये भीषण विमान अपघात; दोन पायलटसह १४ जण ठार\nमुंबईराज्यात महावीजबिल घोटाळा; सरकारवर भाजपचा 'हा' गंभीर आरोप\nमुंबईएअर इंडिया विमान अपघातात महाराष्ट्रातील वैमानिकाचा मृत्यू\nमुंबईदिवसभरात १० हजार ९०६ रुग्णांची करोनावर मात; ३०० दगावले\nविज्ञान-तंत्रज्ञानइंडियन ब्रँड Shinco चे ३ जबरदस्त टीव्ही लाँच, जाणून घ्या किंमत-फीचर्स\nमोबाइलसर्वात जास्त विकला जाणारा अँड्रॉयड फोन झाला स्वस्त; नवी किंमत पाहा\nधार्मिकश्रीकृष्ण नीती: 'हे' ११ निर्णय ठरले महाभारताचे टर्निंग पॉइंट; वाचा\nविज्ञान-तंत्रज्ञानAmazon सेलचा शेवटचा दिवस, कमी किंमतीत मिळताहेत जबरदस्त गॅझेट्स\nहेल्थनिरोगी आरोग्यासाठी वयानुसार किती वेळ झोपणे ठरेल योग्य\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/trends/latest-news-nashik-due-to-lock-down-rural-areas-now-focus-on-online-transactions", "date_download": "2020-08-07T20:53:26Z", "digest": "sha1:ZYS52Y4PH65ESRWX6M7HOOMRFI67RGGM", "length": 8752, "nlines": 68, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "टाळेबंदीमुळे ग्रामीण भागांतही आता ऑनलाईन व्यवहारांवर भर Latest News Nashik Due to Lock-down, Rural Areas now Focus on Online Transactions", "raw_content": "\nलॉकडाऊन : टाळेबंदीमुळे ग्रामीण भागांतही आता ऑनलाईन व्यवहारांवर भर\nनाशिक : कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी लागू केलेल्या बंदीमुळे ग्रामीण भागातील नागरिकांनीही ऑनलाईन आणि डिजिटल पद्धतीने व्यवहार करू लागले आहेत. दैनंदिन वापरातील अन्नधान्यापासून ते बँकिंग व्यवहार, वैद्यकीय उपचारापासून ते अभ्यास, मनोरंजनापर्यंतचे विविध प्रकारचे ऑनलाइन व्यवहार वाढले आहेत. विशेषत: ग्रामीण भागातील लोकांच्या दिनचर्येतील, जीवनशैलीतील हा बदल लक्षणीय आहे.\nसक्तीच्या बंदमुळे जनजीवन ठप्प झाले आहे. लोकांना आपल्या घरात राहणे बंधनकारक बनले आहेत. मात्र घरी असूनही काही नित्याचे व्यवहार मात्र पार पाडावे लागतात. रोजच्या व्यवहारातील अनेक व्यवहार हे ऑनलाइन आणि डिजिटल पद्धतीने लोक करू लागले आहेत. अशा पद्धतीचे व्यवहार व्हावेत यासाठी शासनाने प्रयत्न केले असता अपेक्षित प्रतिसाद मिळत नव्हता; पण आता मात्र असे व्यवहार कमालीच्या गतीने होऊ लागले असल्याचे निरनिराळ्या व्यवहारातून दिसत आहे. विशेषत: निम शहरी किंवा ग्रामीण भागात हे बदल ठळकपणे आढळतात.\nदैनंदिन जीवनात धान्य, भाजीपाला हा अत्यावश्यक मानला जातो. यासाठी अनेक शहरे, गावांत किरकोळ दुकानदारांची प्रभाग निहाय संपर्क यादी बनवली आहे. त्यांच्याकडे व्हॉट्सअ‍ॅपद्वारे अन्नधान्य आणि इतर साहित्याची मागणी नोंदवली की साहित्य दारी पोहचवले जात आहे. या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत असून गावगाडय़ातही ऑनलाइन व्यवहार झपाटय़ाने होऊ लागले आहेत. अगदी घरगुती सिलेंडरसाठी व्हाट्सअ‍ॅपवर वा लघुसंदेशाद्वारे (एसएमएस) नोंदणी केली की घरपोच सिलेंडर मिळताे आहे.\nकरोनाची बाधा टाळण्यासाठी शाळा-महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. परंतु शालेय विद्यार्थ्यांंनी घरी बसून अभ्यास करावा लागत आहे. गृहपाठ, अभ्यास शिक्षकांना व्हाट्सअपद्वारे पाठवावा लागतो. त्यावर शिक्षक ही आवश्यक त्या सूचना करताना दिसत आहेत. मार्च ते मे या महिन्यात विद्यार्थी अभ्यासाची अधिक तयारी करत असतो. सद्यपरिस्थितीत सक्तीच्या बंदच्या काळात सर्व बाबी ठप्प आहेत. यावर उपाय म्हणून अभ्यासक्रमावर आधारित व्हिडिओ, व्हॉट्सअ‍ॅप आणि इतर साहित्याचा वापर करून विद्यार्थ्यांना पाठवण्यास सुरुवात केली आहे. एक आराखडा तयार करून त्यानुसार रोज विषयांचे (टॉपिक) चित्रफितीचे व्याख्यान (व्हिडिओ लेक्चर्स) पाठवले जातात.\nकरोनामुळे लोक आरोग्याच्या बाबतीत अधिक सजग झाले आहेत. थंडी-ताप, सर्दी यांसारखे आजार होत असतील तर दवाखान्याकडे धाव घेत आहेत. मात्र काही ठिकाणी दवाखाने बंद आहेत. अशा वेळी डॉक्टरांशी फोनवरून संपर्क साधला जात आहे. लक्षणे समजून घेऊन डॉक्टर व्हाट्सअ‍ॅपद्वारे औषध लिहून देत आहेत. हे औषध रुग्ण केमिस्टकडे पाठवत आहेत. अशा पद्धतीच्या ‘टेलीमेडिसीन’ पद्धतीला डॉक्टर आणि रुग्ण अवलंब करताना दिसत आहेत.\nकारखाने, उद्योग, व्यापार पूर्णत: बंद आहेत. कामगार घरी बसून असले तरी त्यांना पैशाची गरज भासत आहे. यासाठी कामगारांना ऑनलाइन पद्धतीने पैसे पाठविले जात आहेत. ग्रामीण भागातही ऑनलाईन बँकिंगचे प्रमाण वाढले असल्याचे समजते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.manachetalks.com/961/aasha-bhonsle-gele-dyayche-rahun/", "date_download": "2020-08-07T21:54:45Z", "digest": "sha1:ZH3KHLQ2MD2E7TAWI3EVXWVUFN74UGRD", "length": 16510, "nlines": 151, "source_domain": "www.manachetalks.com", "title": "गेले द्यायचे राहून....शोकांतिकेची गाथा..(भाग ३) | मनाचेTalks", "raw_content": "\nHome कविता गेले द्यायचे राहून….शोकांतिकेची गाथा..(भाग ३)\nगेले द्यायचे राहून….शोकांतिकेची गाथा..(भाग ३)\nमराठी चित्रपट – साहित्यातही या शोकांतिकेच्या भावनेची प्रचीती येते. पण चित्रपट टाळून इथे एका अलौकिक कवितेचा उल्लेख करावासा वाटतो.\nगेले द्यायचे राहून तुझे नक्षत्रांचे देणे\nमाझ्यापास आता कळ्या आणि थोडी ओली पाने..\nआलो होतो हासत मी काही श्वासांसाठी फक्त\nदिवसांचे ओझे आता, रात्र रात्र शोषी रक्त.\nआता मनाचा दगड घेतो कण्हत उशाला\nहोते कळ्यांचे निर्माल्य आणि पानांचा पाचोळा..\nचि.त्र्यं. खानोलकर उर्फ आरती प्रभू यांच्या या कवितेचे दोन वेगवेगळे अर्थ लावले गेले. एक अर्थातच प्रेमाच्या प्रकटीकरणाचा होता. आपण आयुष्याच्या या सारीपाटावर सोंगट्या हलावे तसे आपसूक हलत राहतो आणि आपल्या प्रिय व्यक्तीला आपले प्रेम, आपली माया, आपली संवेदना आणि अंतरीचे भाव व्यक्त करायचे राहून जाते.\nपंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीत दिलेल्या आणि आशाताईंनी गायलेल्या या अर्थपूर्ण भावगीताला रसिकांनी हृदयात जे स्थान दिले ते आजही कायम आहे.\nगाणे म्हणून प्रसिद्ध मिळण्याआधी या कवितेच्या आशयाकडे पाहिले तर एक प्रकारची खिन्नता मनात दाटून येते. जीवनात प्रत्येकाला खूप काही करावेसे वाटत असते, खूप काही द्यावेसे वाटत असते पण कालौघाच्या रहाटगाडग्यात आपण असे काही पिसलो जातो की त्या गोष्टी राहून जातात.\nते क्षण पाण्याच्या बुडबुड्याप्रमाणे निसटून जातात आणि आपण रितेच राहतो. आपल्या भावना तशाच गोठून राहतात आणि ते देणे द्यायचे राहून गेले याची एक हुरहूर मनाला चटका लावून जाते.\nचि.त्र्यं. खानोलकर उर्फ आरती प्रभू यांच्या या कवितेचे दोन वेगवेगळे अर्थ लावले गेले. एक अर्थातच प्रेमाच्या प्रकटीकरणाचा होता. आपण आयुष्याच्या या सारीपाटावर सोंगट्या हलावे तसे आपसूक हलत राहतो आणि आपल्या प्रिय व्यक्तीला आपले प्रेम, आपली माया, आपली संवेदना आणि अंतरीचे भाव व्यक्त करायचे राहून जाते. आपण नुसतेच जगत जातो.\nत्यातून मनाला अपराधी भावनांची सल येते. शेवटी आपण ते देणे द्यायला जातो पण ती वेळ निघून गेलेली असते अस लक्षात येतं. तर खानोलकरांच्या काही घनिष्ठ मित्रांनी या कवितेचा दुसरा अर्थ लावताना या कवितेत खानोलकर इतके हळवे का झाले याचा वेगळा अर्थ दिला.\nखानोलकरांचा मुलगा जेंव्हा अंथरुणाला खिळला तेंव्हा त्यांना झालेली अपराधाची जाणीव ही या कवितेची पार्श्वभूमी आहे अस त्यातून सूचित होतं.\nखरे तर माझ्या मुलाला मी अख्ख्या विश्वाचे तारांगण तुझ्या ओंजळीत द्यावे, आनंदाची नक्षत्रे त्यात प्रफुल्लीत व्हावीत असं काही तरी मी द्यायला पाहिजे होतं पण ते मी देऊ शकलो नाही.\nखरे तर मी तुला वेळही दिला नाही, आता माझ्यापाशी उरले आहेत केवळ आठवणींच्या कळ्या अन अश्रूंनी भिजलेली त्या कळ्यांची पाने\nतुझे शेवटचे हे काही क्षण आता बाकी राहिले आहेत अन् मी तुझ्या पुढ्यात बसलो आहे. आता त्याचा काय उपयोग होणार आहे कारण मी जे काही तोंडदेखले हसत आहे ते केवळ काही काळासाठी हे मला ठाऊक आहे.\nत्यानंतर मात्र प्रत्येक दिवसाचा हरेक क्षण माझ्या जगण्यासाठी श्वासाचे ओझे बनून राहणार आहे. आयुष्यातील प्रत्येक रात्र माझ्यासाठी जणू काळरात्र होऊन माझ्या गात्रांचे निव्वळ शोषण करणार आहे.\nकारण तु गेल्यानंतर जगण्यासाठी कसली उर्मी उरणारच नाही. शुष्क श्वासांचे कोरडे जगणे शेष असणार आहे.\nदिवसभर भले आपण आपले सुख-दुःख कामाच्याअन् काळाच्या ओघात विसरू शकु पण जेंव्हा रात्र होते, पाठ जमिनीला टेकते तेंव्हा मात्र आठवणींचे जे मोहोळ उठते ते मनाला ध्वस्त करून जाते.\nअशावेळेस आठवणींच्या वेदनांनी दग्ध झालेल्या जीवाला आपण आधार म्हणून ती दुःखेच उशाला घेऊ शकतो, म्हणूनच खानोलकर लिहितात, ‘माझ्या मनाचा दगड घेतो कण्हत उशाला…’\nपण यातूनही फार काही निष्पन्न होत नाही, जीवनाचे अस्तित्व क्षणभंगुर होऊन जाईल अन श्वासांच्या कळ्यांचे निर्माल्य होणार हे निश्चित आहे.\nमर्मबंधाच्या कुपीत जतन केलेल्या आसावल्या आठवणींच्या पानांचाही पाचोळा होऊन जाईल असे ते विमनस्कपणे लिहितात. एक उदासवाणी झाक या कवितेच्या प्रारंभापासून ते अंतापर्यंत जाणवत राहते.\nकविता वाचून झाल्यावर आपण दिग्मूढ होऊन जातो. कवितांमधून क्वचित वापरले जाणारे शब्द ते वेगळ्या अर्थाने प्रतिमा म्हणून वापरतात अन कवितेला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतात.\nही त्यांची खासियत या कवितेत मनस्वी पद्धतीने अनुभवायला मिळते. ही शोकांतिका म्हणावी की शोकभावनेचं अत्युत्तम प्रकटीकरण म्हणावं याचा निर्णय करता येत नाही.\nलोकांनी काळजात गोंदवून घेतलेली हि कलाकृती सिद्ध करते की, आयुष्यातून कारुण्य आणि दुःख वजा केलं तर सुखाला किंमत शून्य उरते. शोकांतिकेच्या गाथेचा हा अर्थ जगणं आणखी समृद्ध करतो.\nया आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.\nघरच्या घरी सॅनिटायझर कसा बनवावा\nहातची नोकरी गेली तर काय करायचे याची तयारी कशी कराल याची तयारी कशी कराल\nकंजूसी न करता पैसे वाचवण्याच्या स्मार्ट टिप्स खास तुमच्या साठी\nअनेक वेळा ऐकलेल्या कवितेची दुसरी बाजू..\nकॅल्शिअम कमी होण्याची कारणे, लक्षणे आणि कॅल्शिअम युक्त आहार\nघरच्या घरी सॅनिटायझर कसा बनवावा\nहातची नोकरी गेली तर काय करायचे याची तयारी कशी कराल याची तयारी कशी कराल\nपांढर्‍या पेशी वाढवण्याचे घरगूती उपाय वाचा या लेखात\nआपल्या स्वयंपाक घरातली हि अँटिबायोटिक्स तुम्हाला माहित आहेत का\nया पाच गोष्टी करा आणि आनंदी राहून तुमच्यातली प्रॉडक्टिव्हिटी वाढवा\nआनंदाने कसं जगायचं याचं भन्नाट गुपित सांगणारी हि छोटीशी प्रेरणादायी गोष्ट\nया सहा गोष्टी तुम्हाला नक्की Depression म्हणजे नैराश्यापासून दूर ठेवतील\nकॅल्शिअम कमी होण्याची कारणे, लक्षणे आणि कॅल्शिअम युक्त आहार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%80_%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BE", "date_download": "2020-08-07T22:25:15Z", "digest": "sha1:VHCJUZRMALKRO22M7QF2CNCQDNWINZ6W", "length": 5194, "nlines": 64, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "तुर्की भाषा - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nतुर्की भाषासमूह याच्याशी गल्लत करू नका.\nतुर्की भाषा (उच्चार:ˈt̪yɾktʃe) मध्यपूर्वेतील भाषा आहे. ही ६ कोटी ३० लाख लोकांची मातृभाषा आहे.[१] ही भाषा मुख्यत्वे तुर्कस्तान, सायप्रस तसेच इराक, ग्रीस, बल्गेरिया, मॅसिडोनिया, कोसोव्हो आणि आल्बेनियामध्ये वापरली जाते. या भागांतून परागंदा झालेले लोकही ही भाषा वापरतात.\nतुर्कस्तान, आल्बेनिया, अझरबैजान, कोसोव्हो, मॅसिडोनिया, बॉस्निया आणि हर्झगोव्हिना, मोल्दोव्हा व युरोपातील इतर अनेक देश\nसुमारे १,२०० वर्षांचा लिखित इतिहास असलेल्या या भाषेचा उगम मध्य आशियात झाला. ऑटोमन साम्राज्याबरोबर ही भाषा युरोपमध्ये पसरली. भारतातही उर्दू भाषेतल्या गझलांमध्ये अनेक तुर्की शब्दांचा वापर असतो. अरबी, फार्सी आणि तुर्की शब्दांचे ज्ञान असेल तर उर्दू शायरी समजणे सोपे जाते.\nसंदर्भ आणि नोंदीसंपादन करा\nहे पण पहासंपादन करा\nLast edited on २६ एप्रिल २०२०, at १५:३३\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २६ एप्रिल २०२० रोजी १५:३३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B7%E0%A4%9F%E0%A4%95_(%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F)", "date_download": "2020-08-07T21:45:56Z", "digest": "sha1:F4PUBTI6XMHFEXN7HQ4EZJE5DJ4UM4YZ", "length": 4394, "nlines": 35, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "षटक (क्रिकेट) - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nषटक म्हणजे क्रिकेटच्या खेळातील एक एकक आहे.\nक्रिकेटच्या प्रत्येक सामन्यात एक किंवा दोन खेळ्या असतात. प्रत्येक खेळीत दोन डाव असतात. प्रत्येक डाव निश्चित बळी (विकेट) किंवा षटकांचा असतो.\nप्रत्येक षटक म्हणजे सहा (सध्याच्या नियमांप्रमाणे) बॉलचा संच असतो. एक बॉलरने (गोलंदाज) सहा वेळा नियमानुसार चेंडू टाकला की एक षटक पूर्ण होते (या नियमास अपवाद आहे. या साठी खालील नोंदी पहा.) या सहा चेंडूत नो बॉल, वाइड बॉल किंवा डेड बॉल धरले जात नाहीत.\nएका बॉलरला लागोपाठ दोन षटके टाकता येत नाहीत. क्रिकेटच्या काही प्रकारांत (एक दिवसीय) प्रत्येक बॉलरला जास्तीत जास्त निश्चित प्रमाणातच षटके टाकता येतात.\nकाही वर्षांपूर्वी एक षटक() आठ चेंडूंचे असायचे. त्यास अष्टक म्हणता येईल.\nकाही कारणास्तव (दुखापत, पंचाने मज्जाव करणे, इ.) एखाद्या बॉलरला षटक पूर्ण करता नाही आले तर दुसऱ्या बॉलरला ते षटक पूर्ण करण्याची मुभा असते. या नवीन बॉलरला कथित षटकाच्या लगेच आधीचे किंवा लगेच नंतरचे षटक टाकता येत नाही.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ६ मार्च २०१९ रोजी १४:११ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%B2_%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%A8", "date_download": "2020-08-07T22:17:04Z", "digest": "sha1:DITTV4A6CD7Z2DH62L7ZN4GDGMDIYMBC", "length": 6706, "nlines": 111, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "रूबेल होसेन - विकिपीडिया", "raw_content": "\nपूर्ण नाव मोहम्मद रूबेल होसेन\nजन्म १ जानेवारी, १९९० (1990-01-01) (वय: ३०)\nगोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने मध्यम-जलद\nकसोटी ए.सा. प्र.श्रे. लि.अ.\nसामने ८ २३ २० ३४\nधावा ४३ १३ ८३ ३९\nफलंदाजीची सरासरी ४.७७ ३.२५ ३.७७ ४.८७\nशतके/अर्धशतके ०/० ०/० ०/० ०/०\nसर्वोच्च धावसंख्या १७ ४ १७ १४\nचेंडू १,२७८ १,०२९ २,९१४ १,६०५\nबळी १२ २५ ३६ ४३\nगोलंदाजीची सरासरी ८३.०८ ३९.६० ५८.५० ३२.६९\nएका डावात ५ बळी १ ० २ ०\nएका सामन्यात १० बळी ० n/a ० n/a\nसर्वोत्तम गोलंदाजी ५/१६६ ४/२५ ५/६० ४/२५\nझेल/यष्टीचीत ४/– ४/– ८/– ५/–\n१ मार्च, इ.स. २०११\nदुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर)\nबांगलादेश क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nबांगलादेशच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.\nउदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.\nबांगलादेश संघ - क्रिकेट विश्वचषक, २०११\n७५ शाकिब(ना.) •९ रहिम •२९ इक्बाल •६२ काय्से •३१ सिद्दिकी •४२ नफीस •७ अशरफुल •७१ हसन •३० महमुदुल्ला •७७ नईम •१३ शफिउल •३४ होसेन •४१ रझाक •४६ शुवो •९० ना.होसेन •प्रशिक्षक: सिडन्स\nइ.स. १९९० मधील जन्म\nइ.स. १९९० मध्ये जन्मलेले क्रिकेट खेळाडू\n१ जानेवारी रोजी जन्मलेले क्रिकेट खेळाडू\nक्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\n२००८ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक खेळाडू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय ��ोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १८ जून २०१८ रोजी २०:२७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://misalpav.com/node/45036", "date_download": "2020-08-07T20:40:37Z", "digest": "sha1:5NZBHXGC6HOXAAM2YGM5FNVPPZWD46VS", "length": 21648, "nlines": 217, "source_domain": "misalpav.com", "title": "टायकलवाडी आणि मोकळ | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nनूतन सावंत in लेखमाला\n\"आमचा, म्हणजे माझा माहेरचा गणपती आधी - म्हणजे आजी-आजोबा असेपर्यंत गावाला येत असे. पण आजी आधी गेली आणि आजोबाही काही वर्षात गेले. ते होते, तोपर्यंत गणपती गावच्या घरातच येत असत. इथे वर्तमानपत्र विक्रीचा व्यवसाय असल्याने एका वेळी आई-पप्पांना जाता येत नसे. मग आजोबा गेल्यावर आई-पप्पांनी निर्णय घेतला की गणपती मुंबईच्या घरात आणायचा, म्हणजे आम्हालाही गणपतीची मजा घेता येईल.\"\nमग १९७१पासून गणपती आणि गौरी मुंबईत यायला लागले. आम्ही टायकलवाडीत राहत असू, तिथे गणपती आला तो आख्खा वाडीचाच झाला. गणपतीचा पायगुण असा की, पुढच्या वर्षी आम्ही बिल्डिंगमध्ये राहायला गेलो. पण बिल्डिंगमध्ये गेले, तरी सगळे मनाने वाडीकरच आहेत अजून. मग काय आमचा गणपती बिल्डिंगमधल्या सर्व घरांतल्या मुलांचा गणपती असल्याप्रमाणेच सगळे मिळून सजावट, आगमन, पूजा, दोन्ही वेळच्या आरत्या, गमन गाजवत असत.\nआरत्या तर इतक्या वेगवेगळ्या असत. टाळ-ढोलकीच्या तालावर तासभर आरत्या चालत. गणपती जाण्याच्या आदल्या दिवशी तर दीड-दोन तास आरत्या चालत. या मुलांची तयारी पाहून त्यांना हळूहळू आरतीच्या सुपाऱ्या मिळू लागल्या आणि आता तिसर्‍या पिढीतली मुलंही या आरत्यांच्या सुपाऱ्या स्वीकारून मुंबईभर आरत्या करायला जातात. सगळ्यांच्याच आरत्या ��णि श्लोक पाठ असल्याने खूप मजा यायची. आरतीची सांगता करताना, \"गणपतीबापा मोरया, मंगलमूर्ती मोरया\" म्हणता म्हणता \"पप्पा मोरया हो, माई मोरया हो\" असा आई-पप्पांचा गजरही कौतुकाने होत असे, कारण माहेरचे आडनाव मोरे आहे.\nआईही गणपतीची हौस करता करता या मुलांचेही कौतुक मनमोकळेपणे करत असे. कोणताही नैवेद्य भरपूर प्रमाणात करून प्रसाद सढळ हाताने देत असे. गणपतीला नैवेद्य दाखवून त्यांच्यासाठी नवस बोलत असे, ते फेडतही असे. हात जोडत म्हणत असे, \"माझी पोरं दमली रे बाबा तुझं कौतुक करताना. त्यांचं कौतुक करायला माझा हात देता ठेव हो.\"\nदोन्ही वेळच्या पूजा-आरतीच्या वेळी वेगवेगळा नैवेद्य केला जात असतोे. त्यात मोदक तर पहिल्या आणि शेवटच्या दिवशी असायचेच. शिवाय काजू+रवा वड्या, खीर, शेवयाच्या वड्या, ओल्या नारळाच्या करंज्या, शिरा, बेसन लाडू, मोतीचूर लाडू, रव्याचे लाडू, जिलेबी, म्हैसूरपाक, काकडीचे धोंडस, काकडीचे वडे, केळ्याचे उंबर, दुधीहलवा, गाजरहलवा, बटाट्याच्या वड्या चकल्या, चिवडा, खव्याचेे पेढे, मोदक असे निरनिराळ्या पदार्थांपैकी असत.\nहे खव्याचे मोदक करायला उल्हास दुग्धालयातले एक आचारी काका हौसेने गणपतीबाप्पाची सेवा करायची, म्हणून मुद्दाम ज्या दिवशी रजा असेल तेव्हा येत असत. शिवाय तिथली मोठी लोखंडी कढई आणि मोठा लोखंडी कलथा घेऊन येत असत. त्यांचे ते गरमगरम खव्याचे पेढे वळणेही पाहण्यासारखे असे. हा हा म्हणता परात भरून पांढऱ्याशुभ्र, वर एक वेलचीचा दाणा चिकटवलेल्या पेढ्यांचा पसारा आवरता घेत आणि लगेच मोदकाला लागणारा खवा भाजायला घेत. खव्यात केशर घालून केशरी मोदक बनत.\nशिवाय आलेल्या दर्शनार्थीचेही प्रमाण खूप असे. त्यांनी जो काही नैवेद्य आणला असेल, त्यातला थोडासा ठेवून आई बाकीचा परत करत असे. तरीही भपूर केळी आणि इतर फळेही असत. केळी तर आमच्याकडे कधीच कापून वाटली गेली नाहीत. प्रत्येकाला आख्खे केळे प्रसाद म्हणून मिळे, शिवाय गणपती जाण्याच्या दिवशी मोठा गंज भरून फ्रूट सॅलड बनवले जाई. गणपती बोळवून आल्यावरची छोटी आरती झाली की सगळे मिळून ते फ्रूट सॅलड संपवून श्रमपरिहार व्हायचा.\nत्यात आमचा गणपती गौरीबरोबर जात असल्याने पाच ते आठ दिवसांपर्यंत असायचा. म्हणजे या दिवसात दहा, बारा, चौदा किंवा सोळा वेगवेगळे नैवेद्य बनवले जाऊन त्याचा प्रसाद बनवला जाई.\nत्या नैवेद्याच्या पदार्थत एक खास पदार्थ असेच, तो माझ्या आजोळचा. आईच्या आईकडे केला जायचा, तो म्हणजे मोकळ. त्याचे नाव मोकळ का होते ते माहीत नाही. मोकळ म्हणजे तांदळाच्या रव्याचा शिरा. पूर्वी चुलीवर, खालीवर निखारे ठेवून केला जाई. कमी तूप घालून.\nआता आपल्या नेहमीच्या शिऱ्यासारखा, थोडेसे जास्त तूप घालून. पण बाकी साहित्य आणि कृती तीच. थोडासा बदल - या पदार्थाचा खरपूसपणा शेवटच्या टप्प्यात, मोकळचा टोप तव्यावर ठेवून आणि झाकणावर निखारे ठेवून खमंगपणा टिकवायचा प्रयत्न आई करत असे. त्यासाठी दोन करवंट्या गॅसवर पेटवून निखाऱ्याचे काम भागवले जात असे. (करवंट्या भरपूर असतातच या दिवसांत.)\nचला तर, घ्या साहित्य जमवायला.\n१. दोन वाट्या तांदूळ जाड रवा (आधी हा गावठी लाल तांदळाचा असे.)\n२. दोन वाट्या गूळ, बारीक चिरून,\n३. दोन वाट्या खवलेले ओले खोबरे,\n४. पाऊण वाटी साजूक तूप,\n६. आल्याचा एक इंच तुकडा किसून,\n७. अर्धी वाटी चारोळी किंवा काजू तुकडा\n१. दोन चमचे तूप वगळून बाकीचे तूप गरम करून त्यात रवा खमंग भाजून घ्या.\n२. दुसऱ्या गॅसवर टोपात चार वाट्या पाणी घालून उकळा.\n३. त्यात गूळ, लवंगा, आले आणि एक वाटी खोबरे घाला.\n४. गूळ विरघळला की उकळलेल्या पाण्यात भाजलेला रवा घालून सतत ढवळा. गुठळी होऊ देऊ नका.\n५. आच मंद करून, चारोळी /काजूतुकडा आणि जायफळ पूड घालून झाकण 'मारा'. (हा आईचा खास शब्द\n६. पाच मिनिटांनी गॅस बंद करा.\n७. मोठ्या ताटाला वगळलेलं तूप लावा.\n८. मोकळ ताटात थापून वरून उरलेले खोबरे पसरून वाटीने दाबून घ्या.\n९. गरम असतानाच वड्या कापा.\n१०. गार झाल्यावर तुपाबरोबर आस्वाद घ्या.\nमोकळ खूप दिवसांनी बघितलं. आता करायला पाहिजे एकदा.\n... आणि लगेच मोकळ करून\n... आणि लगेच मोकळ करून बघण्यात आलेले आहे. ज्येना म्हणाले, \"ही तर खांटोळी\nघरी दाखवतो. आजच्या आरतीचा प्रसाद करण्यासाठी.\nयाला मोकळ ही म्हणतात हे माहित नव्हते. साधारण अशीच खांडवी बनवतात, खांडवी हा नागपंचमीला बनवायचा खास कोकणातला पदार्थ.\nआमच्या घरी मोकळ थालिपीठाच्या भाजणीची करतात.\nह्याला खांडवी म्हणतात आमच्या कडे, याला मोकळ ही म्हणतात हे माहित नव्हते. आमच्या घरी मोकळ थालिपीठाच्या भाजणीची करतात किवा मग त्याला मोकळी भाजणी असेही म्हणतात.\nसुरंगी, आठवणी आणि पाकृ, फोटो सगळेच भारी, :)\nआमच्याकडेही खांडवीच म्हणतात. मस्त वाटलं लेख वाचुन... गौरी-गणपतीतील वातावरण एकदम अनुभवलं.\n\"दुसऱ्या गॅसवर टोप���त चार वाट्या पाणी घालून उकळा\"\nएकदम मालवणला गेल्यासारखं वाटलं\nक्लासिक पदार्थ. आणि त्यापेक्षा हि क्लासिक लेख अतिशय सुंदर.\nआवर्जून करून बघण्यात येईल.\nसुंदर ... पारंपरिक पदार्थ\nसुंदर ... पारंपरिक पदार्थ हल्ली कमीच होतात.. हा छान वाटला..\nपप्पा मोरया आवडले. धन्यवाद.\nआठवणी छान आहे. मोकळ कधी खाल्ल नाही\nयाला खांतोळीही म्हणतात का\nमाझी आजी अशाचप्रकारे संकष्टीचा उपवास सोडताना हा गोड पदार्थ करायची. त्याला खांतोळी म्हणायचे. माझा अतिशय आवडता पदार्थ होता हा. आता मीच करुन बघेन एकेदिवशी.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 4 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%93%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE_(%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97)", "date_download": "2020-08-07T22:11:14Z", "digest": "sha1:X3ORWTUJC7HWKDYSCZPIFPEC5QGZX2MC", "length": 7252, "nlines": 179, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ओकायामा (प्रभाग) - विकिपीडिया", "raw_content": "\nओकायामा प्रभागचे जपान देशामधील स्थान\nक्षेत्रफळ ७,११२.३ चौ. किमी (२,७४६.१ चौ. मैल)\nघनता २७५ /चौ. किमी (७१० /चौ. मैल)\nओकायामा (जपानी: 岡山県) हा जपान देशाचा एक प्रभाग आहे. हा प्रभाग जपानच्या होन्शू ह्या सर्वात मोठ्या बेटाच्या नैऋत्य भागात वसला आहे.\nओकायामा ह्याच नावाचे शहर ह्या प्रभागाचे मुख्यालय आहे.\nविकिव्हॉयेज वरील ओकायामा प्रभाग पर्यटन गाईड (इंग्रजी)\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nजपानचे प्रदेश व प्रभाग\nअकिता · इवाते · ओमोरी · फुकुशिमा · मियागी · यामागाता\nइबाराकी · गुन्मा · कनागावा · चिबा · तोक्यो · तोचिगी · सैतामा\nइशिकावा · ऐची · गिफू · तोयामा · नागानो · निगाता · फुकुई · यामानाशी · शिझुओका\nओसाका · क्योतो · नारा · मिई · वाकायामा · शिगा · ह्योगो\nओकायामा · तोतोरी · यामागुची · शिमाने · हिरोशिमा\nएहिमे · कागावा · कोची · तोकुशिमा\nक्युशू बेट: ओइता · कागोशिमा · कुमामोतो · नागासाकी · फुकुओका · मियाझाकी · सागा\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १३:४१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.indiamyhelp.com/2020/07/Adivasi-story.html", "date_download": "2020-08-07T20:33:25Z", "digest": "sha1:26UNIPYGGADU5JXL62YZ3UQW7AZGJ3SA", "length": 8952, "nlines": 116, "source_domain": "www.indiamyhelp.com", "title": "कथा एका आदिवासी ची भाग 2. | Adivasi story marathi | Adivasi shayari | Adivasi sad shayari कथा एका आदिवासी ची भाग 2. | Adivasi story marathi | Adivasi shayari | Adivasi sad shayari", "raw_content": "\nकथा एका आदिवासी ची भाग 2.\nआतापर्यंत तुम्ही पाहिले की सायली नाचणाऱ्या खुर्ची जवळच्या परिसरात काही तरी शोधत होती.\nसतीश देवीच्या दर्शनाला त्याच वाटेने जात होता.\nजाताना सतीश ची नजर सायली कडे गेली.\nसतीश ने शहरी पद्धतीत हात हलवून सायलीला हाय केले.\nसायलीचे त्याच्याकडे अजिबात लक्ष नव्हते.\nसतीश तिच्याजवळ गेला आणि तिला नजरेनेच खुणावले. काय झाले.\nतुम्ही आजही इथेच हाय\nआपली वस्तू शोधताना सायलीने प्रश्न केला.\nयात्रा दर्शनाला आलो. आणि देवीचे दर्शन काल राहिलेच होते.\nशहर येथून जास्त लांब नसल्याकारणाने. मला इथे येण्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण नाही.\nसतीश सायली कडे पाहत म्हणाला.\nपरंतु तुम्ही काय शोधत आहात.\nप्रश्नार्थी स्वरात सतीशने प्रश्न केला.\nमी माझे लॉकेट शोधत हाय.\nजॅकाल इथेच कुठे तरी पडलं की काय. म्हणून मी शोधत ते लॉकेट. हाय.\nमी तुमची लॉकेट शोधण्यात मदत करू का\nसतीश ने प्रश्न केला.\nसायली त्याच्याकडे आश्चर्याच्या आणि प्रश्नार्थी भावाच्या नजरेने पाहत होती.\nजणू तिला म्हणायचे होते ही काय विचारण्याची गोष्ट आहे\nअरे नाही मी शोधायला मदत करतो.\nसायलीच्या नजरेला नजर भिडवत सतीश म्हणाला.\nअसं काय आहे त्या लॉकेटमध्ये\nलॉकेट शोधता-शोधता सतीश ने प्रश्न केला.\nते लॉकेट माझी जीव हाय.\nआपल्या अर्धी मराठी आणि अर्धी आदिवासी भाषेत सायली ने उ��्तर दिले..\nअचानक गवते मध्ये. सतीश ला काहीतरी चमकणारी वस्तू दिसली.\nसतीश ने त्या चमकणाऱ्या वस्तूच्या दिशेने आपली पावले पुढे टाकली.\nसतीश पाहतो तर काय\nते एक लॉकेट होते.\nसतीश धावतच सायली च्या जवळ गेला.\nकाय ते हेच लॉकेट आहे\nसतीश ने प्रश्न केला.\nसायली ने त्या लॉकेट ला बघितल्या क्षणी. तिचा आनंद गगनात मावेना असा झाला. आनंदाच्या भरात सायली ने सतीशला मिठीच मारली.\nतुम्ही देव पावला तर शहरी बाबू.\nखूप धन्यवाद. खूप आभार.\nअनेक पद्धतीत सायली आपला आभार प्रदर्शनाचा कार्यक्रमच सतीश समोर मांडत होते.\nपरंतु सतीशचे या सर्व गोष्टींकडे लक्षात नव्हते.\nसतीश ला फक्त तिच्या मिठीत रहावे असे वाटत होते. सतीशच्या हृदयाचे ठोके लोकल पेक्षाही वेगाने धडधडत होते.\nसतीश ला कळत नव्हते की त्याला काय होत आहे.\nकाहीतरी दोन मिनिटा पर्यंत दोघेपण एक-मेकांच्या मिठीतच होते. आपण जास्तच काहीतरी पुढे गेल्याची जाणीव सायलीला झाली.\nआणि तिने आपली मिठी सोडवली.\nया लॉकेटमध्ये असे काय आहे बरं आश्चर्याच्या भावाने सतीश ने प्रश्न केला.\nहे माझे देव हाय.\nसायली ने आनंद अश्रूंना पुसद उत्तर दिले. काय देव\nहो बाबु. आमच्या आदिवासींचा हा देवच आहे.\nकसला फोटो असेल त्या लॉकेटमध्ये\nसतीश ला प्रेम तर नाही झाले.\nवाचत रहा नक्कीच आपल्याला पुढच्या भागात कळेल.\nजर आपल्याला कथा आवडत असेल तर.\nआपल्या समीक्षा नक्कीच पाठवा.\nकथा एका आदिवासी ची भाग 1\nकथा एका आदिवासी ची भाग 2\nकथा एका आदिवासी ची भाग 3\nकथा एका आदिवासी ची भाग 4\nस्टेट बैंक बैलेंस चेक टोल फ्री नंबर\nप्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सूची | प्रधानमंत्री आवास योजना की लिस्ट कैसे देखें\nBank of Baroda toll free number | बैंक ऑफ बड़ौदा बैलेंस चेक टोल फ्री नंबर\nस्टेट बैंक बैलेंस चेक टोल फ्री नंबर\nप्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सूची | प्रधानमंत्री आवास योजना की लिस्ट कैसे देखें\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.newsmasala.in/2018/07/blog-post_46.html", "date_download": "2020-08-07T21:55:13Z", "digest": "sha1:ODLMDWQDWYPY73X5ZTBJYH346EPO5A6M", "length": 22638, "nlines": 98, "source_domain": "www.newsmasala.in", "title": "स्वच्छ सर्वेक्षण-ग्रामीण २०१८, महानगरपालीकेप्रमाणेच ग्रामीण भागाचे सर्वेक्षण होणार !! आज जिप अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या उपस्थितीत कार्यशाळेचे आयोजन !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!", "raw_content": "\nस्वच्छ सर्वेक्षण-ग्रामीण २���१८, महानगरपालीकेप्रमाणेच ग्रामीण भागाचे सर्वेक्षण होणार आज जिप अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या उपस्थितीत कार्यशाळेचे आयोजन आज जिप अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या उपस्थितीत कार्यशाळेचे आयोजन सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- जुलै २५, २०१८\nनाशिक(२५)::-- केंद्रीय पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्या वतीने “स्वच्छ सर्वेक्षण-ग्रामीण 2018” ची घोषणा करण्यात आली असून हे सर्वेक्षण 1 ते 31 ऑगस्ट 2018 पर्यंत होणार आहे. नाशिक जिल्ह्यातील १० ग्रामपंचायतीचे यामध्ये सर्वेक्षण करण्यात येणार असून याबाबतच्या सूचना गट विकास अधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ नरेश गिते यांनी दिली.\nयापूर्वी केंद्र शासनाकडून महानगर पालिकांमध्ये स्वच्छ सर्वेक्षण करण्यात येत होते. आता ग्रामीण भागातही सदरचे सर्वेक्षण करण्यात येणार असून “देशभरातील सर्वच 698 जिल्हे यात सहभागी आहेत. या सर्वेक्षणात प्रत्येक जिल्ह्यामधून 10 गावे याप्रमाणे 6 हजार 980 गावांचा समावेश असणार आहे. महाराष्ट्रातील 340 गावांमध्ये हे सर्वेक्षण होणार आहे. तसेच, देशभरातील एकूण 34 हजार 900 सार्वजनिक ठिकाणांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.\nयात प्रामुख्याने शाळा, अंगणवाडी केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्राम पंचायत, आठवडी बाजार, धार्मिक स्थळ या ठिकाणी सर्वेक्षण केले जाणार असून या सर्वेक्षणांतर्गत ग्रामीण भागातील 50 लाख नागरिकांची स्वच्छतेविषयक प्रत्यक्ष तसेच ऑनलाईन प्रतिक्रिया नोंदविली जाईल. स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण अंतर्गत प्रत्येकी 3 ते 4 गावांचे सरपंच, स्वच्छताग्रही, ग्रामपंचायत सदस्य, देखरेख समिती सदस्य, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, शिक्षकांच्या माध्यमातून पाहणी केली जाणार आहे. यासोबतच प्रत्येकी 7 ते 8 गावांमध्ये सामान्य नागरिक तसेच सामूहिक बैठकांच्या माध्यमातून सर्वेक्षण केले जाईल.\nअशी ठरेल जिल्ह्यांची क्रमवारी\nउत्तम गुणवत्तापूर्ण कामगिरी केलेल्या जिल्ह्यांची क्रमवारी ठरविण्यासाठी मंत्रालयाने एकात्मक व्यवस्थापन माहिती प्रणाली (आयएमआयएस) विकसित केली आहे. या माध्यमातून 35 टक्के प्रत्यक्ष स्थानिक नागरिकांची प्रतिक्रिया, 35 टक्के उपयोगात येणाऱ्या सेवांची प्रगती, 30 टक्के प्रत्यक्ष पाहणी केली जाईल. आयएमआयएस प��रणालीतंर्गत उपयोगात येणाऱ्या सेवांमध्ये ‘स्वच्छ भारत मिशन-ग्रामीण’ अंतर्गत स्वच्छतेसाठी निवडलेले गावे, हागणदारी मुक्त गावांची स्थिती, हागणदारी मुक्त गावांची पडताळणी, जुन्या पडक्या शौचालयाचे नव्याने बांधकामांची पाहणी केली जाईल. प्रत्यक्ष पाहणी माहितींतर्गत सरकारी शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, आठवडी बाजार, धार्मिक स्थळांच्या ठिकाणी जाऊन शौचालय सुविधा, वापरात असणारे शौचालय, शौचालयाची स्वच्छता, कचऱ्याचे व्यवस्थापन, या ठिकाणी वापरण्यात येणाऱ्या पाण्याची स्वच्छता या सर्व बाबींचा विचार केला जाईल. प्रत्यक्ष स्थानिक नागारिकांची प्रतिक्रिया उपक्रमांतर्गत लोकांना प्रत्यक्ष भेटून त्याआधारे माहिती गोळा केली जाईल. यांतर्गत बैठक, व्यक्तिगत मुलाखती, सामूहिक चर्चा करून प्रतिक्रिया घेण्यात येईल. गावाची पाहणी गेली जाईल, यामध्ये गावाची स्वच्छता, घन तसेच द्रव्य कचरा व्यवस्थापन, कचरा व्यवस्थापनासाठी गावपातळीवर राबविण्यात आलेला नाविन्यपूर्ण उपक्रम याची पाहणी केली जाईल. स्थानिक नागरिकांकडून प्रत्यक्ष तसेच ऑनलाईन प्रतिक्रिया नोंदविली जाईल, यामध्ये अभियानाबाबत लोकांमध्ये असणारी जागरुकता, स्वच्छ भारत मिशनबद्दलची प्रतिक्रिया, घन व द्रव्य कचरा व्यवस्थापनाचे स्थानिक पुढाकाराने वापरण्यात आलेले सुरक्षित उपाययोजनेची नोंद घेतली जाईल. याशिवाय गावातील प्रभावी लोकांना भेटून त्यांची अभियानाबाबतची प्रतिक्रिया, गावातील घन आणि द्रव्य कचरा व्यवस्थापनाची विल्हेवाट कशी लावता येईल याबाबतची काही नवीन माहिती असल्यास गोळा केली जाईल.\n“स्वच्छ सर्वेक्षण-ग्रामीण 2018” अंतर्गत सर्वेक्षणाची माहिती देण्यासाठी तसेच सर्वेक्षणाचा शुभारंभ करणेसाठी गुरुवार (दि. २६) रोजी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शितल सांगळे तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ नरेश गिते यांच्या उपस्थितीत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाचे उप मुख्य कायर्कारी अधिकारी ईशाधिन शेलकंदे यांनी दिली. या कार्यशाळेत प्लास्टिक अधिसूचनेची अंमलबजावणी, शाश्वत स्वच्छता कृती आराखडा याबाबतही माहिती देण्यात येणार आहे. यासाठी पाणी व स्वच्छता विभागाचे सामन्वक चंद्रकांत कचरे, युनिसेफचे जयंत देशपांडे हे उपस्थित राहणार आहेत.\nया ब्��ॉगवरील लोकप्रिय पोस्ट\nजिल्हा परिषदेत कोरोनाचा शिरकाव सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- जून १९, २०२०\nजिल्हा परिषदेत कोरोनाचा शिरकाव नासिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी जिल्ह्यातील कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर आपल्या यंत्रणेमार्फत राबविण्यात येत असलेल्या उपाययोजना कौतुकास्पद आहेत, कोरोनाच्या संक्रमणात देशभरात रक्तादान करणाऱ्यांचे प्रमाण घटले यांतही नासिक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर व मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी राबविलेल्या रक्तदान शिबिराची महाराष्ट्र सरकारने दखल घेतली मात्र चांगले कार्य घडत असताना कोरोनाच्या शिरकावाने गालबोट लागले. कोरोनाचा शिरकाव कसा व कोठून होईल हे जागतिक आरोग्य संघटनाही ठामपणे सांगू शकत नाही, सर्वांनी वैयक्तिक पातळीवर काळजी घेणे महत्त्वाचे आहे असे या घटनेवरून दिसून येते.\nनासिक जिल्हा परिषदेच्या एका विभागातील कर्मचारी आज कोरोना संक्रमित आढळून आल्याने खळबळ माजली. यामुळे सदर विभागाच्या सर्वांची प्राथमिक चाचणी घेण्यात आली तसेच दहा दिवस विभागातील सर्वांना होमक्वारंटाईन होण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी दिल्यात न्यूज मसालाचे आवाहन ::-सर्वसामान्य जनतेने अतिमहत्त्वाच्या …\nमुख्यमंत्र्यांना दिली संपाची नोटीस ८ जानेवारीला देशव्यापी संप ८ जानेवारीला देशव्यापी संप अनेक प्रलंबित मागण्यांसाठी तब्बल २ कोटी कर्मचारी उतरणार संपात अनेक प्रलंबित मागण्यांसाठी तब्बल २ कोटी कर्मचारी उतरणार संपात सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- डिसेंबर २२, २०१९\nराज्य सरकारी निमसरकारी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांचा ८ जानेवारी २० रोजी देशव्यापी संप...\nमा.मुख्यमंत्री यांना दिली संपाची नोटीस ... नासिक::-अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी समन्वय समितीने २००५ नंतर नियुक्त झालेले राज्यातील कर्मचाऱ्यांना अंशदाई पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करणे, राज्यातील ३० टक्के रिक्त पदे तात्काळ भरून बेरोजगारी कमी करणे, बक्षी समितीचा दुसरा खंड अहवाल प्रसिद्ध करणे,\nकेंद्राप्रमाणे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सर्व वेतन भत्ते लागू करणे, जानेवारी १९ महागाई भत्त्याची थकबाकी व जुलै १९ पासून महागाई भत्ता लागू करणे, अनुकंपा तत्त्वावरील नोकरीसाठी निधन पावलेल्या कर्मचाऱ्यांचे वारस वणवण फिरत आहे तरी अनुकंपा वरील रिक्त पदे तात्काळ भरणे, पाच दिवसाचा आठवडा व निवृत्तीचे वय ६० वर्षे करणे, महिलां कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे दोन वर्ष बाल संगोपन रजा मंजूर करणे, जिल्हा परिषद क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहत असल्याबाबत ग्रामसभा ठराव अनिवार्य केल्याचा ९सप्टेंबर १९ चा ग्रामविकास विभागाचा शासन आदेश रद्द करणे, खाजगी कंत्राटी धोरण रद्द करणे, आदी मागण्यांबाब…\n प्रश्न- सगळे इतकी वर्ष कोठे होती पावसाळ्यात छत्र्या उगवतात तसे आंदोलने, बैठका, निवेदने देण्याचा विरोधकांना उत आला आहे पावसाळ्यात छत्र्या उगवतात तसे आंदोलने, बैठका, निवेदने देण्याचा विरोधकांना उत आला आहे जिल्हा परिषद सदस्याने मंत्रालयातील पाठपुराव्याचा पुरावाच जनतेला सादर केला जिल्हा परिषद सदस्याने मंत्रालयातील पाठपुराव्याचा पुरावाच जनतेला सादर केला क्रियाशील कोण आमदार आहेत क्रियाशील कोण आमदार आहेत सविस्तर जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- जुलै १२, २०२०\nन्यूज मसाला सर्विसेस निसाका, रासाका बनकराच्या पाठपुराव्या बाबत हा घ्या पुरावा- जिल्हा परिषद सदस्य सिद्धार्थ वनारसे पावसाळ्यात छत्र्या उगवतात त्या प्रमाणे सध्या रासाका व निसाका बाबत आंदोलने, बैठका, निवेदने देण्यासाठी विरोधकांना उत आला आहे परंतू सगळे इतकी वर्षं कोठे होती परंतू सगळे इतकी वर्षं कोठे होती आमदार दिलीप बनकर यांनी निसाका व रासाकाचा प्रश्न मार्गी लावला असताना यांचे श्रेय फक्त बनकरांना जाऊ नये यासाठी विरोधकांची भुईफोड आमदार दिलीप बनकर यांनी निसाका व रासाकाचा प्रश्न मार्गी लावला असताना यांचे श्रेय फक्त बनकरांना जाऊ नये यासाठी विरोधकांची भुईफोड नासिक::-निफाड तालुक्यात सध्या पावसाळ्यात पावसापेक्षा निसाका व रासाका बाबत सोशल मीडिया व विविध दैनिकांमधून हे दोन्ही साखर कारखाने सुरू होण्या बाबत पाऊस बरसावा तशा बातम्या विद्यमान आमदार दिलीप बनकर यांच्या विषयी बरसत असल्याने जनतेत व ऊस‌ उत्पादक शेतकरी, कामगार यांनी गत पाच वर्ष व मागील काही वर्षांपासून सर्वांचा अनुभव घेतला असल्याने थोडा धीर धरत आमदार दिलीप बनकर यांचा ही अनुभव घ्यावा, \"सब्र का फल मीठा होता है\" अशा शब्दांत टिकाकारांना चांदोरी जिल्हा परिषद गटाचे जिल्हा परिषद सदस्य सिध्दार्थ वनारसे यांनी सल्ला देत विद्यमान आमदारांना नऊ महिनेच झाले आहेत, आ…\nMichael Elkan द्वारे थीम इमेज\nपंधरा वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात आहे, ऋततपाखरं व आनंदी नासिक या साप्ताहिकाचे संपादक पद सांभाळले व आता \"न्यूज मसाला\" हे साप्ताहिक २०१२ पासून प्रकाशित करीत आहे.\nअधिक दर्शवा कमी दर्शवा\nअधिक दर्शवा कमी दर्शवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.makewineandbeer.net/bottle/beerway-oriented-programming-in-f-2-5a1b11/", "date_download": "2020-08-07T20:36:21Z", "digest": "sha1:OCD7DWDFSX2W3ZCSQERTLV5R2AVKKT7R", "length": 17884, "nlines": 66, "source_domain": "mr.makewineandbeer.net", "title": "एफ # मधील बीअरवेभिमुख प्रोग्रामिंग [2]", "raw_content": "\nएफ # मधील बीअरवेभिमुख प्रोग्रामिंग [2]\nवर पोस्ट केले ०३-११-२०१९\nएफ # मधील बीअरवेभिमुख प्रोग्रामिंग [2]\nया ब्लॉग पोस्टमध्ये आम्ही मागील ब्लॉग पोस्टपासून जिथे सोडले तेथे आम्ही सुरू ठेवतो. आम्हाला पुढील गोष्टी करायच्या आहेत.\nअक्षरशः कॉन्फिगर करा जेणेकरून जास्त हार्ड-कोडेड मुंबो जम्बो चालू नयेत. प्रक्रिया सुरू झाल्यावर आम्ही आमच्या कॉन्फिगरेशन जतन करतो जे मॉन्गॉडबी वरून एमएलएब द्वारे लोड केली जातात. फक्त हार्ड-कोडेड मूल्य मोंगो सर्व्हरशी कनेक्ट होण्यासाठी वापरल्या जाणार्‍या कनेक्शन स्ट्रिंगचे आहे.\nकित्येक ब्रुअरीजसाठी पाईपलाईन कार्यान्वित करण्यासाठी वेळापत्रकचे सामान्यीकरण.\nप्रक्रियेची वेळेत धावण्याची योजना करा.\nआम्ही या मालिकेत तिसर्‍या ब्लॉग पोस्टमध्ये एक्सपेक्टोच्या वापराची चाचणी करू आणि लॉगरीद्वारे लॉगिंग जोडू.\nDडल रुडशॉग कडून मला नो-डिफरन्स केसच्या उपचारांबद्दल एक चांगली टीप मिळाली. आम्ही NoDifferences प्रकरण यशस्वी म्हणून मानले पाहिजे. फरक आढळला नाही तर मजकूर पाठवू नका.\nआमचे सुधारित त्रुटी मॉड्यूल आता यासारखे दिसते:\nफंक्शनची तुलना करा, जे आता फक्त चालू आणि मागील स्क्रॅचमधील फरक मोजते.\nसेट केलेल्या फरकाच्या कार्डिनॅलिटीवर आधारित मजकूर पाठविला जावा की नाही हे आता अधिसूचना फंक्शनने निश्चित केले पाहिजे.\nआम्ही पाईपलाईनच्या सामान्यीकरणाची दिशा निश्चित करण्यासाठी \"नेम\" नावाच्या आमच्या डेटा सेटमध्ये एक नवीन \"स्ट्रिंग\" प्रकार घटक समाविष्ट करतो, ज्या नंतर नंतर हायलाइट केला जाईल.\nअद्ययावत रेकॉर्ड प्रकार आणि चिरॉनसाठी स्थिर घटकांसह ���सलेली आमची बीअरआयएनएफओ.एफएस फाइल आता यासारखे दिसते:\nचला सर्व हार्ड कोडेड लिटर्ल्सपासून मुक्त होऊ आणि फक्त कंटाळलेल्या हातांच्याऐवजी पाइपलाइन ब्रूअरीजच्या यादीला सामान्यीकृत करू या. आतापर्यंत आम्ही सामान्य घटक वेगळे करण्याचे चांगले काम केले आहे. आम्ही अधिक चांगले करू शकतो सर्व कॉन्फिगरेशन क्लाऊडवर हलवू आणि पाईपलाईन सामान्यीकरण करूया.\nआम्ही सर्व कॉन्फिगरेशन तपशील ठेवण्यासाठी एमएलएबचे विनामूल्य टियर वापरू. प्रथम आम्ही \"बिअरवेरीएंट प्रोग्रामिंग\" नावाचा डेटाबेस तयार करतो आणि कॉन्फिगरेशन संग्रह जोडतो. ही ब fair्यापैकी सोपी प्रक्रिया असावी. एमएलएबी यूजर इंटरफेस विलक्षण आहे आपल्याला काही समस्या असल्यास कृपया माझ्याशी संपर्क साधा.\nकॉन्फिगरेशन संग्रहात प्रारंभी आमच्या ट्वालिओ तपशीलांसह दस्तऐवज असणे आवश्यक आहे. जर आपल्याला येथे अधिक फील्ड जोडायची असतील तर आम्ही नंतर निर्णय घेऊ शकतो.\nएकदा देखरेख केल्यानंतर, कॉन्फिगरेशन संग्रह यासारखे काहीतरी दिसते:\n_ \"_I will\": {$ oid: 5976bcc1734d1d6202aa1556}, \"MyPhoneNumber\": \"आपला फोन नंबर\", \"अकाउंटएसआयडी\": \"आपला ट्वालिओ अकाऊंट सिड\", \"ऑथटोकन\": \"आपले ट्विव्हिओ ऑथ टोकन\", \"सेंडिंगफोन नंबर\" \"\" टेलिव्हिओ फोन नंबर पाठवत आहे \"}\nपुढे आम्ही पॅककेजे मार्गे मुंगोकशर्प ड्रायव्हर आणि मोंगोडीबी.एफएस.शार्प संदर्भ जोडा. हे कसे करायचे याबद्दल आपल्याला खात्री नसल्यास, कृपया मागील पोस्ट वाचा, ज्यात पॅकेज वापरण्याविषयी माहिती आहे, आणि अवलंबन यशस्वीरित्या संदर्भित आहेत का ते तपासा.\nएरर मॉड्यूलच्या आधी, आम्ही \"कॉमन.एफएस\" फाईलमधे \"डीबी\" नावाचे नवीन मॉड्यूल बनवितो, ज्यात आमची सर्व डेटाबेस-संबंधित फंक्शन्स असतात. याव्यतिरिक्त, जेसीओएन फाईलच्या डीझेरिअलायझेशन / सिरिअलायझेशनसाठी सर्व कोड, ज्यावर आपण आधी तुलना मॉड्यूलमध्ये कार्य केले, ते हटविले गेले.\nहार्ड-कोड केलेले एकमात्र शाब्दिक कनेक्शन कनेक्शनचे आहे. [आपण सर्जनशील होऊ इच्छित असल्यास, आपण ते एफशार्प.कॉन्फिगरेशन लायब्ररी वापरुन कॉन्फिगरेशन फाइलमध्ये ठेवू शकता.]\nसर्व काही करून, डीबी मॉड्यूल असे दिसते:\nमॉन्गो + एफ # सीआरयूडीवरील अधिक तपशील माझ्या मागील ब्लॉग पोस्टमध्ये आढळू शकतात, जे आपण येथे शोधू शकता. आणि कॉन्फिगरेशनसह सुधारित अलार्म मॉड्यूल आता यासारखे दिसते:\nब्रूअरी-विशिष्ट कोड केवळ ब्रूअरी-विशिष्ट पार्सरमध्ये आणि मुख्य फंक्शन फाइलमध्ये आहे ज्यामध्ये ब्रूअरीसाठी पाइपलाइन असते. ब्रेव्हरच्या नावावर आधारित जेसन फाइल तयार करण्यासाठी आम्हाला तुलना मॉड्यूल बदलण्याची आवश्यकता आहे.\nबदललेले बीअरवे ओरिएंटेड प्रोग्रॅमिंग मॉड्यूल आता यासारखे दिसते:\nआणि तुलना मॉड्यूलमधील बदललेली तुलना फंक्शन आता असे दिसते:\nपुढील चरण म्हणजे टाइमरवर ब्रूअरी पाइपलाइन चालविण्यासाठी शेड्यूलर सेट करणे. यासाठी आम्ही पॅकेजद्वारे नियोजन करण्यासाठी क्वार्ट्ज.नेट डाउनलोड करतो.\nया एफ स्निपेटनंतर आम्ही सर्व ब्रूअरीमध्ये जाण्यासाठी सहजपणे नियोजित प्रक्रिया सेट करू शकतो आणि दर 2 सेकंदासाठी तपशीलांचे विश्लेषण कायमचे करू शकतो.\nआम्ही आमच्या बिअरच्या खरेदीवर संतोष देत नाही, परंतु कंपनीच्या स्तरावर बिअरला बाजूका मिळेल अशी प्रक्रिया करा.\nअखेरीस, “बिअरवे-ओरिएंटेड प्रोग्रामिंग” च्या सहाय्याने आमच्या स्क्रॅप्स त्याच मोंगोडीबी डेटाबेसमध्ये सेव्ह करण्याची शक्यता जोडा.\nत्याच कारणास्तव आम्ही आमची प्रक्रिया सामान्य करतो जेणेकरुन इतर मद्यपान करणारे पार्सर्स सहजपणे जोडले जाऊ शकतात, आम्ही जेएसओएन सीरियलायझेशन काढून टाकल्यानंतर आणि फाईलच्या बाहेर आणि डीसेरियलायझेशन काढून ब्रेव्हरच्या नावावर आधारित डेटाबेसच्या संग्रहांना नाव देऊ. आहे.\nप्रथम, बीरइन्फो रेकॉर्ड प्रकार पुनर्प्राप्त करून आणि चिरॉन आधारित स्थिर घटक काढल्यानंतर बीसनऑब्जेक्टआयडी मोंगोडीबी आयडी जोडून सर्व जुने जेएसओएन सीरियलायझेशन आणि डीसेरायझेशन घटक काढा.\nनवीन बीअरफो मॉड्यूल असे दिसते:\nआपण लक्षात घेतल्यास, आम्ही # बीअर्स प्रकार \"एफ वन\" तयार केलेल्या सी # मोंगोडीबी ड्रायव्हरशी जुळण्यासाठी एफशार्प सूचीमधून \"वन\" मध्ये \"सिस्टीम. जेनेरिक.कलेक्शन\" केले.\nआम्हाला आता गरज नसल्याने चिरॉनचा संदर्भ काढून टाकू. हे करण्यासाठी, कमांड पॅलेट [सीएमडी + शिफ्ट + पी] उघडा आणि fsproj फाईल उघडल्यानंतर, खाली पाकेटच्या काढण्याच्या संदर्भात जा.\nएकदा चिरॉनचा संदर्भ काढून टाकल्यानंतर आम्ही आमच्या डीबी मॉड्यूलमध्ये काही पद्धती जोडू जे नवीन आयडी तयार करण्यासाठी आणि मागील स्क्रॅप मिळविण्यासाठी संबंधित आहेत.\nब्रुअरीच्या नावाने संग्रह मिळवण्याचा प्रयत्न करताना एखादा अपवाद आढळल्यास त्यास ब्लॉकसह पुन्हा तयार करण्याचा प्रयत्न केला जातो.\nआम्ही शेवटची स्क्रॅप हस्तगत करून स्क्रॅप्स तुलना मॉड्यूलपासून डीबी मॉड्यूलपर्यंत ठेवण्याची जटिलता कमी केली आहे. आम्ही शेवटचे स्क्रॅप शून्य असल्याचे तपासून टाकतो [आपण फर्स्टऑरडॉफॉल्ट () वापरत असल्यामुळे त्यातील शून्यता तपासण्यासाठी ऑब्जेक्टमध्ये रुपांतरित केल्यावर].\nआमचे अद्यतनित केलेले थकलेले हॅन्डस्क्रॅपर.स्क्रॅप कार्य आता असे दिसते:\nयाव्यतिरिक्त, आमचे तुलना मॉड्यूल लक्षणीय सुलभ केले आहे:\nआमचे स्क्रॅप कायमच आहे, थकलेले हँड्स संग्रहातील आमची कागदपत्रे तपासून याची पुष्टी केली जाऊ शकते हे चांगले आहे:\nआम्ही कॉन्फिगरेशन जोडून, ​​सामान्यीकरण करून, नियोजन करून आणि देखरेखीद्वारे निश्चितच खूप पुढे आलो आहोत. आधीच नमूद केल्याप्रमाणे, या मालिकेच्या पुढच्या आणि शेवटच्या पोस्टमध्ये या एकदाच्या साध्या अनुप्रयोगास पूर्णपणे विकसित केलेल्यामध्ये रुपांतरित करण्यासाठी काही चाचण्या आणि लॉगिंग आहेत.\nतुमचा अभिप्राय मिळाल्यामुळे मला नेहमीच आनंद होतो\nबिअरपासून इगुआना पर्यंत सर्वत्र चार्ली रेंगाळत आहेमी एबीआयएनबेव्हचा तिरस्कार का करतो ..मी एक लेखक आहे, मी शपथ घेतो.स्नॉब होण्यासाठी ...बिअर बॅलर व्हा\n3ème क्रू क्लास म्हणजे काय मी 110 पौंड आहे, 13% वाइनची 750 मिली बाटली मला मद्यपान करेल मी 110 पौंड आहे, 13% वाइनची 750 मिली बाटली मला मद्यपान करेल रेस्टॉरंट्स कोणती मद्य सर्वात जास्त चिन्हांकित करते रेस्टॉरंट्स कोणती मद्य सर्वात जास्त चिन्हांकित करते अद्याप वाइन शिकणा one्या एखाद्या व्यक्तीला अन्नाबरोबर जोडी कशी घालता येईल अद्याप वाइन शिकणा one्या एखाद्या व्यक्तीला अन्नाबरोबर जोडी कशी घालता येईल हेनेसी व्हिस्की आहे की वाइन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/national/coronavirus-news-vaccine-unlikely-arrive-next-year-central-govt-a309/", "date_download": "2020-08-07T20:43:55Z", "digest": "sha1:ZNWKMPF4YDCFTOCELAH2IXWOIYKFYERJ", "length": 32861, "nlines": 395, "source_domain": "www.lokmat.com", "title": "CoronaVirus News : लस पुढील वर्षापर्यंत येण्याची शक्यता नाही - केंद्र सरकार - Marathi News | CoronaVirus News: Vaccine unlikely to arrive next year - Central Govt | Latest national News at Lokmat.com", "raw_content": "शनिवार ८ ऑगस्ट २०२०\nबांधकाम व्यवसायासाठी पुढील सहा महिने निराशाजनक\n आरोग्यविषयक कार्यक्रम घेण्यावर भर\nदुरुस्ती केलेले शौचालय कोसळले\n आता कोकणवासीयांसाठी १० दिवसांचा क्वारंटाइन, शासन आदेश आला\nसुशांतच्या डायरीची शेवटची पाने महत्वाची, सुगावा लागू शकतो मारेकऱ्याचा\nरिया चक्रवर्तीने महेश भटसह या लोकांना केले होते कॉल्स, रिपोर्टमधून समोर आले सत्य\n\"परम्‍परा, प्रतिष्‍ठा और अनुशासन\" म्हणत जेव्हा बच्चन बहू ऐश्वर्यावर संतापले होते अमिताभ बच्चन, हे होते कारण\nटॅलेंट मॅनेजरचा खुलासा, आत्महत्येच्या एक दिवस सुशांतशी या गोष्टी संदर्भात झाले होती चर्चा\nसमीर शर्माच्या आत्महत्येवर सगळे गप्प का अभिनेता राहुल भटचा सवाल\nसुशांंतचा नंबर ब्लॉक केल्यानंतर रिया चक्रवर्तीने अभिनेत्याच्या ई-मेल अकाऊंटसोबत केली छेडछाड\nसुप्रिया सुळे आणि अजित पवार याचं रक्षाबंधन\nसुशांतला न्याय मिळावाच पण शेतकरी आत्महत्येबद्दलही बोला\nअजित दादा पवारना मुख्यमंत्रीपदावर बघण्याची इच्छा\nकोरोना महामारीच्या अस्ताला सुरुवात \nरक्ताची कमतरता भरून काढण्यासह पोट साफ होण्यास फायदेशीर मका; इतर फायदे वाचून व्हाल अवाक्\nघरी बसून वाढलेला कमरेचा आणि पोटाचा घेर झटपट होईल कमी; फक्त 'हे' ४ उपाय वापरा\nकोरोनानंतर चीनमध्ये एक किडा पसरवतोय नवा व्हायरस, ही आहेत लक्षणं\nमहामारीच्या काळात जॉब मिळवायचा असेल तर 'या' गोष्टी माहीत असायलाच हव्यात; वेळीच जाणून घ्या\ncoronavirus: कोरोनाचा मानवी मेंदूवर होतोय असा परिणाम, नव्या संशोधनातून समोर आली धक्कादायक माहिती\nपनवेलमधील खाजगी कोविड रुग्णालयामार्फत शासनाच्या नियमांचे उल्लंघन; महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे सचिव सुधाकर शिंदे यांच्या अचानक धाडीत उघड\nकेरळ- एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या अपघातात १४ जणांचा मृत्यू; १२३ जण जखमी; १५ गंभीर जखमी\nकेरळमधील विमान अपघातामुळे दु:ख; जखमींची प्रकृती स्थिर राहावी यासाठी प्रार्थना करतो- पंतप्रधान मोदी\nकेरळमध्ये अपघातग्रस्त झालेल्या विमानात एकूण १९१ जण; १८४ प्रवाशी आणि ७ कर्मचाऱ्यांचा समावेश- एअर इंडिया\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांना फोन; एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या अपघाताची घेतली माहिती\nअमरावती- उसळगव्हाण येथे २२ वर्षीय तरुणाची आत्महत्या\nअमरावती: आज १०८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; जिल्ह्यातल्या बाधितांचा आकडा २८७२ वर\nकेरळमध्ये एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाला भीषण अपघात, अक्षरशः दोन तुकडे झाले\nकेरळ- कर��पूर विमानतळावर लँडिंग दरम्यान एअर इंडियाचं विमान घसरलं; अनेकजण जखमी\nमुंबई - ईडी कार्यालयातून रिया चक्रवर्ती चौकशीनंतर निघाली\nकल्याण शीळ रस्त्याच्या कामाचा आमदार प्रमोद पाटील यांनी आढावा; एमएसआरडीसी अधिकाऱ्यांसमवेत बैठक\nसुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात रिया चक्रवर्तीची ईडीकडून साडे आठ तास चौकशी; रिया ईडीच्या कार्यालयातून रवाना\nसुशांत सिंह राजपूतची माजी बिझनेस मॅनेजर श्रृती मोदीची ईडीकडून सुरू असलेली चौकशी पूर्ण\nसोलापूर- अक्कलकोटमध्ये कोरोना रुग्णाचा रस्त्यावर मृत्यू; एक तास रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्यानं प्राण सोडला\nकोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी पूर्ण सज्ज राहा; लष्करप्रमुख मनोज नरवणेंकडून फिल्ड कमांडर्सना सूचना\nपनवेलमधील खाजगी कोविड रुग्णालयामार्फत शासनाच्या नियमांचे उल्लंघन; महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे सचिव सुधाकर शिंदे यांच्या अचानक धाडीत उघड\nकेरळ- एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या अपघातात १४ जणांचा मृत्यू; १२३ जण जखमी; १५ गंभीर जखमी\nकेरळमधील विमान अपघातामुळे दु:ख; जखमींची प्रकृती स्थिर राहावी यासाठी प्रार्थना करतो- पंतप्रधान मोदी\nकेरळमध्ये अपघातग्रस्त झालेल्या विमानात एकूण १९१ जण; १८४ प्रवाशी आणि ७ कर्मचाऱ्यांचा समावेश- एअर इंडिया\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांना फोन; एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या अपघाताची घेतली माहिती\nअमरावती- उसळगव्हाण येथे २२ वर्षीय तरुणाची आत्महत्या\nअमरावती: आज १०८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; जिल्ह्यातल्या बाधितांचा आकडा २८७२ वर\nकेरळमध्ये एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाला भीषण अपघात, अक्षरशः दोन तुकडे झाले\nकेरळ- करिपूर विमानतळावर लँडिंग दरम्यान एअर इंडियाचं विमान घसरलं; अनेकजण जखमी\nमुंबई - ईडी कार्यालयातून रिया चक्रवर्ती चौकशीनंतर निघाली\nकल्याण शीळ रस्त्याच्या कामाचा आमदार प्रमोद पाटील यांनी आढावा; एमएसआरडीसी अधिकाऱ्यांसमवेत बैठक\nसुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात रिया चक्रवर्तीची ईडीकडून साडे आठ तास चौकशी; रिया ईडीच्या कार्यालयातून रवाना\nसुशांत सिंह राजपूतची माजी बिझनेस मॅनेजर श्रृती मोदीची ईडीकडून सुरू असलेली चौकशी पूर्ण\nसोलापूर- अक्कलकोटमध्ये कोरोना रुग्णाचा रस्त्यावर मृत्यू; एक ���ास रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्यानं प्राण सोडला\nकोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी पूर्ण सज्ज राहा; लष्करप्रमुख मनोज नरवणेंकडून फिल्ड कमांडर्सना सूचना\nAll post in लाइव न्यूज़\nCoronaVirus News : लस पुढील वर्षापर्यंत येण्याची शक्यता नाही - केंद्र सरकार\n‘कोवॅक्सिन’ ही संभाव्य देशी लस ‘भारत बायोटेक’ व पुण्याची ‘नॅशनल इन्स्टिट्यूूट आॅफ व्हारॉलॉजी’ यांच्या संयुक्त प्रयत्नांतून विकसित केली जात आहे.\nCoronaVirus News : लस पुढील वर्षापर्यंत येण्याची शक्यता नाही - केंद्र सरकार\nनवी दिल्ली : भारतामध्ये तयार होणाऱ्या कोरोना प्रतिबंधक लशीच्या चाचण्या येत्या १५ आॅगस्टपासून सुरु करण्याची शेखी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) मिरवीत असली तरी अशी कोणताही देशी किंवा परदेशी लस पुढील वर्षाच्या सुरुवातीपर्यंत तरी उपलब्ध होण्याची शक्यता वाटत नाही, असे सरकारतर्फे संदीय समितीस सांगण्यात आले आहे.\nकेंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाशी संलग्न संसदेच्या स्थायी समितीपुढे या मंत्रालयाचे अधिकारी, जैवविज्ञान विभागाचे वैज्ञानिक व सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार डॉ. के. विजय राघवन यांनी कोरोना साथीची स्थिती व ती आटोक्यात आणण्याच्या प्रयत्नांतील प्रगती याविषयी सविस्तर माहिती दिली.\nसूत्रांनुसार मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी समितीस सांगितले की, भारतात कोरोनावरील लस पुढील वर्षाच्या सुरुवातीस बाजारात येऊ शकेल. लस भारतात किंवा विदेशात विकसित कलेली पण भारतात उत्पादित केलेली असू शकेल. देशाच्या सुरक्षेएवढेच जनतेचे आरोग्य जपणेही महत्त्वाचे आहे, यावर भर देऊन अधिकाºयांनी सुचविले की, ३० हजारांहून कमी किमतीचे व्हेंटिलेटर व अन्य माफक दराची वैद्यकीय उपकरणे उपलब्ध करण्याचीही गरज आहे.\n‘कोवॅक्सिन’ ही संभाव्य देशी लस ‘भारत बायोटेक’ व पुण्याची ‘नॅशनल इन्स्टिट्यूूट आॅफ व्हारॉलॉजी’ यांच्या संयुक्त प्रयत्नांतून विकसित केली जात आहे. या लशीची ज्या इस्पितळांमध्ये चाचणी घ्यायची आहे त्यांना पाठविलेल्या पत्रात ‘आयसीएमआर’चे महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांनी ही लस १५ आॅगस्टपासून इस्पितळांना उपलब्ध करून देण्याचा दावा केला होता. अनेक वैज्ञानिक व तज्ज्ञांनी या विषयी शंका उपस्थित केली होती.\nमजेची गोष्ट अशी की, कोरोनावर लस बनविण्याच्या जगभरातील प्रयत्नांचा आढावा घेणारा डॉ. के. विजय राघवन यांनीच लिहिलेला एक वृत्तांत ‘पत्र सूचना कार्यालय’ (पीआयबी) या सरकारच्या प्रसिद्धी संस्थेने गेल्या आठवड्यात प्रसिद्धीसाठी जारी केला होता. त्यातही लस २०२१ पूर्वी उपलब्ध होण्याची शक्यता नाही, असा उल्लेख होता. परंतु ‘पीआयबी’ने ते वाक्य काढून टाकून काही मिनिटांतच नवे प्रसिद्धीपत्रक\n३० पैकी सहा सदस्य हजर\nसमितीच्या बैठकीला ३० पैकी फक्त सहा सदस्य उपस्थित होते. समितीचे अध्यक्ष जयराम रमेश यांनी अडचणी असूनही हजर राहिलेल्या सदस्यांचे आभार मानले. समित्यांच्या बैठका ‘व्हर्च्युअल’ पद्धतीने घेऊ देण्याची विनंती रमेश यांनी राज्यसभेचे सभापती एम. व्यंकय्या नायडू यांना गेल्या महिनाभरात तीन वेळा केली. परंतु समितीच्या नियमांत बदल करायचे असतील तर त्यासाठी संपूर्ण सभागृहात तसा ठराव मंजूर करून घ्यावा लागतो. सध्या ते शक्य नसल्याने ‘व्हर्च्युअल’ बैठकांना परवानगी मिळू शकलेली नाही.\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\ncorona virusकोरोना वायरस बातम्या\nCoronaVirus News : ‘इटोलिझुमाब’च्या वापरास परवानगी; निष्कर्ष समाधानकारक, एम्समधील तज्ज्ञांचा निर्वाळा\nCoronaVirus News : रुग्ण दगावण्याचा धोका रेमडेसिव्हिरमुळे होतो कमी, चाचण्यांतील निष्कर्ष\nCronaVirus News : देशात प्रत्येकाची कोरोना चाचणी होणे आवश्यक : पूनावाला\nBreaking : भारताच्या माजी क्रिकेटपटूला कोरोनाची लागण; कुटुंबीयांची होणार टेस्ट\nBreaking : अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण, रुग्णालयात दाखल\nनागपुरात ८ परिसर मूक्त तर १० सील\nCoronaVirus News: इस्रायलचे शास्त्रज्ञ मायदेशी परतले; भारताचा मित्र लवकरच 'पॉझिटिव्ह' बातमी देणार\n'Air India Plane Crash' : विमानाला झालेल्या अपघातात पायलट दीपक साठेंचा मृत्यू; हवाई दलात बजावली होती सेवा\n'Air India Plane Crash' : केरळमध्ये एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाला भीषण अपघात; १५ जणांचा मृत्यू, १२३ जण जखमी\nAir India Express Accident: ...अन् रनवेवरून एअर इंडियाचं विमान दरीत कोसळलं; जाणून घ्या शेवटच्या क्षणांमध्ये काय घडलं\nअपघातात एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाचे दोन तुकडे झाले, पण...\nBreaking : केरळमध्ये एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाला भीषण अपघात; १४ जणांचा मृत्यू, १२३ जण जखमी\nसुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा त��ास सीबीआयकडे सोपवावा की मुंबई पोलिसांकडेच ठेवावा... तुम्हाला काय वाटतं\nमुंबई पोलीस सक्षम cbiकडे देणं आवश्यक\nमुंबई पोलीस सक्षम (203 votes)\ncbiकडे देणं आवश्यक (349 votes)\nकोरोना महामारीच्या अस्ताला सुरुवात \nराम मंदिर पायाभरणीनिमित्त घरोघरी दिवाळी साजरी करा\nसुशांतला न्याय मिळावाच पण शेतकरी आत्महत्येबद्दलही बोला\nअजित दादा पवारना मुख्यमंत्रीपदावर बघण्याची इच्छा\nसुप्रिया सुळे आणि अजित पवार याचं रक्षाबंधन\nपरदेशी कामगारांसाठी कुवैत सरकारचा नवीन मसूदा\nबकरी ईदला कुर्बानी नाही, रक्तदान करा\nगणेश उत्सव नाही पुण्यातील मंडळे सेवा उत्सव करणार\nN95 मास्कचा जन्म कसा झाला \nतरुणीच्या गुप्तांगातून स्वॅब घेतला, नवनीत राणा संतापल्या\nलुटारू नवरी : पहिल्या पतीकडून लुटले 1 कोटी, दुसऱ्याकडून 45 लाख, तिसऱ्यासोबत पळाली अमेरिकेला\n १४ वर्षाच्या मुलीला दारू पाजून नराधमांनी केला गँगरेप\n सीरम इन्स्टिट्यूटनं जाहीर केली लसीची किंमत, फक्त २२५ रुपयांत मिळणार कोरोना लस\nकोरोनानंतर चीनमध्ये एक किडा पसरवतोय नवा व्हायरस, ही आहेत लक्षणं\ncoronavirus: कोरोनाचा मानवी मेंदूवर होतोय असा परिणाम, नव्या संशोधनातून समोर आली धक्कादायक माहिती\nमुख्यमंत्री गेहलोतांकडून भाजपाच्या महाराणींना खास गिफ्ट; काँग्रेस सरकार होणार स्थिर\nShocking: तीन महिन्यांत दहा कलाकारांनी केली आत्महत्या; नाव वाचून बसेल धक्का\nखूशखबर : 10 ऑगस्टपर्यंत येऊ शकते 'रशियन' कोरोना लस; आरोग्य मंत्री म्हणाले, परीक्षण पूर्ण\nमॉडेलिंग सोडून UPSC दिली; ऐश्वर्या श्योराण पहिल्याच फटक्यात IAS बनली\nगुलाबाची कळी कशी हळदीने माखली... पाहा, राणा दग्गुबाती व मिहिका बजाजच्या हळदीचे खास फोटो\nबांधकाम व्यवसायासाठी पुढील सहा महिने निराशाजनक\n आरोग्यविषयक कार्यक्रम घेण्यावर भर\nदुरुस्ती केलेले शौचालय कोसळले\nनागपुरात विधिसंघर्षग्रस्त बालकांच्या जीवनात ‘अंकुर’\nजादा बिल आकारणाऱ्या रुग्णालयांवर छापा\n'Air India Plane Crash' : केरळमध्ये एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाला भीषण अपघात; १५ जणांचा मृत्यू, १२३ जण जखमी\n'Air India Plane Crash' : विमानाला झालेल्या अपघातात पायलट दीपक साठेंचा मृत्यू; हवाई दलात बजावली होती सेवा\n आता कोकणवासीयांसाठी १० दिवसांचा क्वारंटाइन, शासन आदेश आला\nअपघातात एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाचे दोन तुकडे झाले, पण...\nAir India Express Accident: ...अन् रनवेवरून ��अर इंडियाचं विमान दरीत कोसळलं; जाणून घ्या शेवटच्या क्षणांमध्ये काय घडलं\nCoronaVirus News: इस्रायलचे शास्त्रज्ञ मायदेशी परतले; भारताचा मित्र लवकरच 'पॉझिटिव्ह' बातमी देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/inquiry-to-fake-aadhar-card-in-nanded-1075288/", "date_download": "2020-08-07T22:01:59Z", "digest": "sha1:Z2RRMOVO3UBME56ZC4WANW24A5TJBXS2", "length": 18053, "nlines": 216, "source_domain": "www.loksatta.com", "title": "बनावट आधारकार्डप्रकरणी यंत्रणा हलली, चौकशी सुरू! | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nशार्कच्या पिल्लांच्या मासेमारीत वाढ\nसागरी किनारा मार्गचा भराव सुरक्षित\nबनावट आधारकार्डप्रकरणी यंत्रणा हलली, चौकशी सुरू\nबनावट आधारकार्डप्रकरणी यंत्रणा हलली, चौकशी सुरू\nमध्य प्रदेशातील खांडवा कारागृहातून पसार झालेल्या व नांदेड ही सासूरवाडी असलेल्या जाकेर हुसेन याला नांदेडमधून बनावट कार्ड देण्यात आल्याचे ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध होताच संबंधित यंत्रणा खडबडून\nमध्य प्रदेशातील खांडवा कारागृहातून पसार झालेल्या व नांदेड ही सासूरवाडी असलेल्या जाकेर हुसेन याला नांदेडमधून बनावट कार्ड देण्यात आल्याचे ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध होताच संबंधित यंत्रणा खडबडून जागी झाली. या प्रकरणी नांदेड पोलिसांनी स्वतंत्र चौकशी सुरू केली.\nमंगळवारच्या अंकात हे वृत्त प्रसिद्ध झाले. दरम्यान, सीमी संघटनेशी संबंधित जाकेर हुसेन सादिक खान याला नांदेडमधून देण्यात आलेल्या बनावट कार्डाची सखोल चौकशी करून संबंधित दोषींविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख प्रकाश कौडगे यांनी केली. कौडगे यांनी बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांना या मागणीचे निवेदन दिले. ही बाब गंभीर असून तत्काळ चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. आधारकार्ड हा महत्त्वाचा पुरावा मानला जातो. मात्र, कोणत्याही कागदपत्राची योग्य ती शहानिशा न करता आधारकार्ड कसे देण्यात आले असा सवाल करून आधारकार्ड मिळवून देण्यासाठी कोणीकोणी मदत केली याची चौकशी करावी, विनासायास अशा प्रकारे आधारकार्ड मिळणे ही बाब संतापजनक असल्याचे सांगत कौडगे यांनी या प्रकरणी कठोर कारवाईची मागणी केली.\nनांदेड जिल्ह्यात यापूर्वी अतिरेकी कारवाया घडल्या आहेत. शिवाय देशाच्या वेगवेगळ्या भागात घडलेल्या अतिरेकी कारवायांमध्ये नांदेडातील काही तरुणांचा समावेश उघड झाला, या पाश्र्वभ���मीवर हे प्रकरण पुरेशा गांभीर्याने घ्यावे, अन्यथा शिवसेना स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला. देगलूर नाका परिसरातील सर्वच आधारकार्डाची चौकशी व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली.\nदरम्यान, बनावट आधारकार्डाबाबत वृत्ताची दखल घेऊन नांदेड पोलिसांनी स्वतंत्र चौकशी सुरू केली. सहायक पोलीस अधीक्षक देशमुख यांनी सांगितले की, इतवारा पोलीस ठाण्याचे निरीक्षक गजानन कंकाळ यांना ही चौकशी करण्यास सांगण्यात आले आहे. आवश्यक ते पुरावे मिळाल्यानंतर एक-दोन दिवसांत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येईल. बनावट आधारकार्ड देण्यात आले ही बाब आम्हाला समजली असली, तरी त्यासंदर्भात संबंधित यंत्रणेने तक्रार दाखल केल्यास तत्काळ गुन्हा दाखल होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. इतवारा पोलीस निरीक्षकांनी बुधवारी दहशतवादविरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून माहिती घेण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्यात समन्वय झाला नसल्याचे सांगण्यात आले.\nबनावट आधारकार्ड प्रकरणी महापालिकेचे सहायक आयुक्त सुधीर इंगोले यांची साक्ष मध्य प्रदेशच्या न्यायालयाने नोंदवली आहे. आधारकार्ड देण्याचे काम एका खासगी संस्थेला देण्यात आले होते. आम्ही फक्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सूचनेनुसार त्या एजन्सीच्या कर्मचाऱ्यांना खुर्ची, टेबल व वीज व्यवस्था उपलब्ध करून दिली. त्यामुळे आमची कोणतीही जबाबदारी नाही, असे इंगोले यांनी सांगितले. उल्लेखनीय म्हणजे या बनावट आधारकार्डासाठी देण्यात आलेली कागदपत्रे महापालिकेकडे उपलब्ध नाहीत. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी आता मध्य प्रदेशातील न्यायालयात स्वतंत्र अर्ज करून कागदपत्र मिळवण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nजलसंधारण कामांसाठी नांदेडात नाम फाउंडेशनतर्फे दहा जेसीबी\nनांदेडमध्ये मराठा आंदोलन चिघळले, दगडफेकीत १३ पोलीस जखमी\nनांदेडमध्ये लग्नाचे वहाऱ्ड घेऊन जाणाऱ्या गाडीला भीषण अपघात, ११ ठार, २५ जखमी\nनांदेडमध्ये पोलिसांच्या लाठीमारात विद्यार्थ्याचा मृत्यू\nसुशांतच्या मृत्यूपूर्वी काही दिवस आधी रियाने मुंबईत घेतले दोन आलिशान फ्लॅट्स\nश्रुती मोदी ���हे तरी कोण सुशांतच्या मृत्यूप्रकरणी CBI ने तिच्या विरोधात दाखल केला गुन्हा\nसुशांत सिंहच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे देण्यास रिया चक्रवर्तीचा विरोध, म्हणाली...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल शंकुतला देवींनी मृत्यूआधी केलेली 'ती' भविष्यवाणी ठरली खरी\nसोनू सूदच्या मदतीचा ओघ कायम; रशियात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना केलं एअरलिफ्ट\nराज्यातील ग्रामीण भागांमधील करोना प्रादुर्भाव चिंताजनक\nकंपनी सेक्रेटरी प्रवेश परीक्षा ऑनलाइन\nदेशात २४ तासांत ६२,५३८ रुग्ण\nमुंबईतील ७७ टक्के रुग्ण करोनामुक्त\nमशिदीच्या पायाभरणीस जाणार नाही - आदित्यनाथ\nवकील तूर्त अत्यावश्यक सेवेत नाहीत\nऑनलाइन वर्गाना प्राध्यापकांचा विरोध\nतंत्रशिक्षण पदविका प्रवेशप्रक्रिया सोमवारपासून\nमुंबईतील मॉल्समध्ये ‘आरोग्य सेतू’ची ग्राहकांवर सक्ती\nयूपीएससी गुणवंताशी सोमवारी संवाद\n1 ‘महसूलमंत्री खडसेंच्या वक्तव्याची चौकशी करा’\n2 ‘धस यांनी दिलेल्या मुदतवाढीच्या वाळूपट्टय़ांची माहिती सादर करा’\n3 मालेगावचे प्रांताधिकारी संदीप पाटील यांच्यासह तिघांना लाच घेताना पकडले\nअजित पवार मनसे नगरसेवकावर भडकले; म्हणाले, \"आमचे चार मंत्री करोना पॉझिटिव्ह आलेत\"X\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nपरदेश शिष्यवृत्तीसाठी इच्छुक विद्यार्थ्यांना धनंजय मुंडेंच्या निर्णयामुळे मोठा दिलासा\nखासगी रुग्णालयांकडून होणारी अवाजवी शुल्क आकारणी रोखणार भरारी पथके\n‘ग्रीन अर्थ ऑर्गनायझेशन’चे वृक्ष लागवडीच्‍या क्षेत्रातील कार्य अनुकरणीय – आ. सुधीर मुनगंटीवार\nप्रथम वर्ष प्रवेशापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा\nपंढरपूर शहरात संचारबंदीची कडक अंमलबजावणी\n“भाजपा महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला लागलेला कलंक”\nगणपतराव देशमुख यांना आबासाहेब वीर पुरस्कार जाहीर\n‘त्या’ वक्तव्याप्रकरणी इंदुरीकर महाराजांना न्यायालयाकडून तूर्तास दिलासा\nजिल्हा काँग्रेसमध्ये नेतृत्व बदलाच्या हालचाली", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.krushival.in/raigad/other/demand-for-electricity-reduction-in-collection-of-bills-is-the-first-step-of-the-central-government-towards-privatization", "date_download": "2020-08-07T21:19:36Z", "digest": "sha1:5MFFNIGA53562LOAY476ZDPNZX6DGP3M", "length": 9558, "nlines": 99, "source_domain": "www.krushival.in", "title": "Raigad | कोरोनाच्या संकटात महावितरणला दोन शॉक | मराठी बातम्या - कृषीवल | Top Marathi News |Today news in Marathi | Latest News in Marathi | krushival.in", "raw_content": "\nई - पेपर रायगड\nकोरोनाच्या संकटात महावितरणला दोन शॉक\nकोरोनाच्या संकटात महावितरणला दोन शॉक\nकोरोनाच्या संकटात महाराष्ट्र राज्य वीज महावितरण कंपनीला एकाचवेळी दोन शॉक लागले आहेत. एकीकडे वीजेच्या मागणीत घट झाली असतानाच वीज देयकांची वसुली चक्क 30 टक्क्यांवर आली आहे. तर दुसरीकडे केंद्र सरकारने मविद्युत सुधारणा विधेयक - 2020फ आणून वीज कंपन्यांच्या खासगीकरणाकडे पहिले पाऊल टाकले आहे. या दोन्ही संकटांमुळे सध्या महावितरण कंपनीत प्रचंड अस्वस्थता आहे.\nराज्यातील पावणेतीन कोटी ग्राहकांकडून महावितरण कंपनीला वीज देयकांचे दरमहा पाच हजार 600 कोटी रुपये मिळतात. तर वीज कंपनीचा दरमहा खर्च सहा हजार 100 कोटी रुपये आहे. त्यामुळे दरमहा पाचशे कोटी रुपये तोट्यात असलेल्या महावितरणचा तोटा लॉकडाऊनमुळे तीन हजार 500 कोटींवर पोहचला आहे. लॉकडाऊनमुळे उद्योग, व्यवसाय बंद असल्याने राज्यात प्रथमच वीजेच्या मागणीत दररोज चार हजार 369 मेगावॅटने घट झाली. त्यामुळे महावितरण कंपनीचा महिन्याकाठी दोन हजार 510 कोटींचा महसूल कमी झाला आहे. त्याचवेळी कोरोना संकटकाळात घरात राहून मोठ्या प्रमाणात वीजेची उपकरणं वापरणार्‍यांनी वीज बिल भरण्याकडे गेल्या दोन महिन्यांपासून दुर्लक्ष केले आहे. साडेपाच हजार कोटी रुपये वीज बिल वसुली करणार्‍या महावितरणकडे एप्रिलमध्ये दोन हजार 89 कोटी रुपये तर मे महिन्यात केवळ एक हजार 278 कोटी रुपये जमा झालेत.\nघटलेली विजेची मागणी, ठप्प झालेली वसुली यामुळे महावितरण कंपनीवर आर्थिक संकट कोसळले आहे. मे महिन्याचे कर्मचार्‍यांचे वेतन अदा करण्याचीही स्थिती कंपनीची नसल्याचे दिसते आहे.\nलॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटाशी महावितरण कंपनीची झुंज सुरु असतानाच केंद्र सरकारच्या धोरणामुळे कंपनीच्या खासगीकरणाकडे पाऊल पडताना पहावयास मिळते आहे.\nदि. 17 एप्रिल रोजी केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाने विद्युत सुधारणा विधेयक -2020 चे प्रारुप प्रसिद्ध केले आहे. सध्याच्या वीज कायदा -2003 मध्ये सुधारणा करण्यात आलेले हे प्रारुप असून यात, राज्य सरकारच्या अधिकाराखालील वीज कंपन्यांचे अधिकार संपुष्टात आणून ते केंद्र सरकारच्या अधिपत्याखाली घेण्याची तरतूद आहे. यामुळे राज्य वीज नियामक आयोग, अनुदान आदी विषयांवरील राज्य सरकारचे अधिकार संपुष्टात येणार आहेत. वीज कंपन्यांच्या खासगीकरणाच्या अनुकूल असे हे मविद्युत सुधारणा विधेयक -2020 असा आरोप होत आहे.\nगणपतराव देशमुख यांना आबासाहेब वीर पुरस्कार जाहीर\nआगरदांडा येथील जेट्टी खुली न केल्यास मच्छीमारांचे आंदोलन\nसोन्याच्या दरात विक्रमी वाढ ; प्रती तोळा 56 हजारांवर\nबदनामी प्रकरणी आठ आरोपींवर\nअलिबाग तालुक्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 80 टक्क्यांवर;\nतिसर्‍या दिवशी मृतदेह सापडला\nदेशातील पहिली किसान रेल्वेगाडी धावली..\nश्रीवर्धन परिवहन आगारातून लांब पल्ल्याच्या बस फेर्‍या\nसोन्याच्या दरात विक्रमी वाढ ; प्रती तोळा 56 हजारांवर\nबदनामी प्रकरणी आठ आरोपींवर\nदेशातील पहिली किसान रेल्वेगाडी धावली..\nश्रीवर्धन परिवहन आगारातून लांब पल्ल्याच्या बस फेर्‍या\nमाणगाव तालुक्यात 300 रुग्णांची कोरोनवर मात\nउरण तालुक्यात वीज पुरवठा....\nरस्त्यामध्ये सापडलेल्या मनोरुग्ण महिलेला मिळणार उपचार\nखासगी रुग्णालयांकडून होणारी अवाजवी शुल्क आकारणी....\nमहाड शहरातील व्यावसायिकांचे आतोनात नुकसान\nतीन हजार प्रवाशांकडून एसटीचे आरक्षण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/entertainment/entertainment-news/take-gold-take-silver-and-go-/articleshow/65913005.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article3", "date_download": "2020-08-07T22:11:59Z", "digest": "sha1:22Z53G2GINPW2B6BBDRJLSSZDO3VGIXF", "length": 28384, "nlines": 114, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nसोना ले जा रे, चाँदी ले जा रे...\nएरवी गजबज असलेल्या महबूब स्टुडिओतल्या रेकॉर्डिंग स्टुडिओतलं वातावरण एकदम धीरगंभीर झालं होतं 'त्या' गाण्याचं रेकॉर्डिंगही अर्धवट थांबविण्यात आलं...\nएरवी गजबज असलेल्या महबूब स्टुडिओतल्या रेकॉर्डिंग स्टुडिओतलं वातावरण एकदम धीरगंभीर झालं होतं. 'त्या' गाण्याचं रेकॉर्डिंगही अर्धवट थांबविण्यात आलं. दिग्दर्शक राज खोसला यांना काय करावं काही सुचेना. लक्ष्मीकांत-प्यारेलाल आणि आनंद बक्षी यांनी त्यांना धीर दिला. म्हणाले, 'एक ही बार बात कर के देख लिजीये आशाजी से. शायद मान जाये.' राज खोसला पुन्हा आशा पारेखकडे गेले. काहीतरी समजावून पाहिलं. मात्र, आशानं थेट सांगितलं... 'नो मीन्स नो. ये गाना तो मैं ही करूँगी.' खोसला यांच्यासमोर काहीही पर्याय नव्हता. शेवटी 'मेरा गांव मेरा देश'च्या कथेत बदल करावाच लागला...\nमहबूब स्टुडिओसमोर आशा पारेखची कार येऊन थांबली. 'मेरा गांव मेरा देश'चं चित्रीकरण येत्या काही दिवसांतच सुरू होणार होतं. सीन्सबाबत कलावंतांच्या बैठकी वगैरे झाल्या होत्या. त्याआधी गाणी स्वरबद्ध करण्याचं काम सुरू होतं. कारमधून उतरून आशा पोहोचली थेट रेकॉर्डिंग रूममध्ये. तिथं एक गाणं रेकॉर्ड होत होतं. आशा खुर्चीवर बसली. ते गाणं कान देऊन ऐकू लागली. थोडाच वेळात उठली अन् तेथे उपस्थित असलेले दिग्दर्शक राज खोसला यांच्याजवळ गेली. त्यांना बाजूला नेलं. नंतर असं काही घडलं की स्टुडिओतील त्या वातावरणाचाच नव्हे, तर चित्रपटाच्या निर्मितीचाच नूर पालटला.\n'मेरा गांव मेरा देश'... १९७१चा मेगा हिट चित्रपट. तगडी स्टारकास्ट अन् गाणी या भरवशावर या चित्रपटानं मोठं यश मिळविलं. मात्र, हा जो चित्रपट आपण बघितला असेल, तो काही सहजासहजी तयार झालेला नाही. त्यात एक विघ्न आलं होतंच. मात्र, दिग्दर्शक राज खोसला यांनी त्यावर हुशारीनं मात केली आणि 'मेरा गांव मेरा देश' आपल्यापुढे आला.\nआशा पारेख... उत्तम अभिनेत्री आणि उत्तम नृत्यांगना. २ ऑक्टोबर १९४२ला गुजरातेत बच्चूभाई पारेख आणि सुधा ऊर्फ सलमा पारेख यांच्या पोटी तिचा जन्म झाला. आई सुधा यांनी बालपणापासूनच तिच्यात शास्त्रीय नृत्याचे संस्कार रुजविले. पंडित बन्सीलाल भारती यांच्यासह अनेक गुरूंकडे तिनं शास्त्रीय नृत्याचे धडे गिरविले. एका कार्यक्रमात छोट्या आशाचं नृत्यकौशल्य पाहून दिग्दर्शक बिमल रॉय यांनी तिला आपल्या माँ (१९५२) चित्रपटात बालकलाकार म्हणून भूमिका दिली. हा तिचा पहिलाच चित्रपट. त्यानंतर रॉय यांच्याच बाप-बेटी (१९५४) या चित्रपटातही तिला संधी मिळाली. मात्र, हे दोन्ही चित्रपट अयशस्वी ठरले. त्यानंतरही काही चित्रपटांत आशानं बालकलाकार म्हणून काम केलं. मात्र, पुढं काम थांबवून शिक्षणावर लक्ष केंद्रित केलं. वयाच्या सोळाव्या वर्षी पुन्हा तिनं अभिनयक्षेत्रात येण्याचं निश्चित केलं. विजय भट तेव्हा 'गूँज उठी शहनाई' बनवत होते. यासाठी तिनं ऑडिशन दिली. मात्र, 'ही मुलगी स्टार मटेरियल नाही', असं म्हणून तिला भूमिका नाकारण्यात आली. ती भूमिका अमिताला मिळाली. पण, नशीब बघा... या घटनेच्या आठच दिवसांनंतर निर्माते सुबोध मुखर्जी आणि दिग्��र्शक नासीर हुसैन यांनी तिला 'दिल दे के देखो' (१९५९) या चित्रपटासाठी नायिका म्हणून निवडलं. येथून तिला असलेली नशिबाची साथ कायम राहिली, असंच म्हणता येईल. कारण, पुढं नायिका म्हणून तिनं जेही मनात आणलं, ते घडत गेलं. 'दिल दे के देखो'मध्ये तिचा नायक होता शम्मी कपूर. या चित्रपटानं जबरदस्त यश मिळवलं अन् आशा पारेख स्टार झाली. नासीर हुसैनसाठीही ती लकी चार्म ठरली, असं बोललं जायचं. म्हणूनच पुढच्या सहा चित्रपटांसाठी नासीर यांनी तिला नायिका म्हणून साइन केलं. त्यात 'जब प्यार किसी से होता हैं', 'फिर वही दिल लाया हूँ', 'तीसरी मंजिल', 'बहारों के सपने', 'प्यार का मौसम', 'कारवां' या चित्रपटांचा समावेश आहे. पुढे राज खोसला यांनी तिला 'दो बदन', 'मेरा गांव मेरा देश', 'चिराग', 'मैं तुलसी तेरे आँगन की'साठी साइन केलं. शक्ती सामंता यांच्या 'पगला कही का', 'कटी पतंग' या चित्रपटांचंही तिनं सोनं केलं. एक उत्तम अभिनेत्री, नृत्यांगना, टॉमबॉय अशी तिची ख्याती झाली. 'ही स्टार मटेरियल नाही', असं जिच्याविषयी बोललं गेलं होतं, तीच पुढं 'ग्लॅमरस फेस' म्हणून ओळखली जाऊ लागली.\nसत्तरीच्या दशकातल्या 'मेरा गांव मेरा देश'च्या निर्मितीवेळीचा हा किस्सा... आशाचं करिअर तेव्हा भरात होतं. राज खोसला दिग्दर्शित या चित्रपटाची तयारी पूर्ण झाली होती. कलाकार पक्के झाले होते. काही सीन्सही चित्रीत झाले होते. गाण्यांच्या रेकॉर्डिंगनंतर चित्रीकरण पूर्ण होणार होतं. 'सोना ले जा रे, चाँदी ले जा रे...' हे गीत म्हणजे या चित्रपटाचा जणू प्राणच म्हणा. लतादीदींनी त्याच खट्याळ अंदाजात ते गायलंय. महबूब स्टुडिओत या गाण्याचं रेकॉर्डिंग सुरू होतं. आशाला वाटलं, 'जाऊन बघूया तरी, काय सुरूय ते...' म्हणून ती स्टुडिओत आली होती. गीतकार आनंद बक्षी, संगीतकार लक्ष्मीकांत-प्यारेलाल, दिग्दर्शक राज खोसला यांच्यासह युनिटचे काही सदस्य त्यावेळी तिथं उपस्थित होते. आशा ते गाणं मुग्ध होऊन ऐकत होती. अचानक विद्युल्लतेच्या गतीनं ती उठली, खोसला यांना घेऊन बाजूला गेली. म्हणाली, 'राजजी, बहुत ही अच्छा गाना हैं ये तो. ये मुझ पर पिक्चराइज होना चाहिये...' खोसला यांना धक्काच बसला. कारण, हे गाणं या चित्रपटातील दुसरी अभिनेत्री लक्ष्मी छाया हिच्यावर चित्रीत होणार होतं. खास लक्ष्मीसाठी होतं हे गाणं. खोसला यांनी सांगितलं, 'नही आशा, ये गाना तो लक्ष्मी पर पिक्चराइज होने वाला ��ैं.' मात्र, आशानं हट्ट धरला. खोसला यांना काय करावं काही कळेना. 'अगर ये गाना आप पर पिक्चराइज होगा तो फिल्म की स्टोरी बदलनी पडेगी, जो की मुमकीन नही लग रहां हैं'... खोसला यांनी समजावलं. मात्र, राग आशाच्या नाकावर जाऊन बसला होता. 'अगर ये गाना मुझ पर पिक्चराइज नही होगा तो मैं फिल्म में काम नही करूँगी' म्हणत आशा बाजूच्या खुर्चीवर ठाण मांडून बसली. आता तर खोसला यांच्या पायाखालची जमीनच सरकली. तेथेच उपस्थित लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांच्या लक्षात हा प्रकार आला. त्यांनी खोसला यांना धीर देत तिची पुन्हा समजूत काढण्याचं सुचविलं. खोसला पुन्हा गेलेही. मात्र, रुसूबाई रुसली होती, गाल फुगवून बसली होती. हिरॉइनच ती. मात्र, आता हट्टालाच पेटली म्हटल्यावर करणार काय शिवाय, चित्रपट करण्यास नकार दिला तर झालेलं अर्धअधिक काम वाया जाईल, नुकसान होईल, अशी भीती होती. शेवटी, युनिटशी चर्चा, सल्लामसलत झाल्यानंतर ठरलं की, 'होऊद्यात आशाच्या मनासारखं. ते गाणं तिच्यावरच चित्रीत करायचं.' आता मात्र आशाचा चेहरा खुलला. मात्र, खोसला यांच्यापुढे मोठा पेच निर्माण झाला, तो स्क्रिप्टमध्ये बदल करण्याचा. अखेर, बदल करण्यात आला. नायक धर्मेंद्र हा साधूच्या वेशात अंजूच्या भूमिकेतील आशाला भेटायला येतो, तेव्हा अंजू त्याला रिझवण्यासाठी हे गाणं म्हणते, असा 'टर्न' कथेला देण्यात आला. ज्या मुन्नीच्या भूमिकेतील लक्ष्मी छायासाठी हे गीत तयार करण्यात आलं होतं, तिच्यासाठी 'आया आया अटरिया के पार कोई चोर' हे नवं गाणं लिहिण्यात आलं. तेही अर्थात लदादीदींनीच गायलं. चित्रपट सुपरडुपर हिट ठरला. हा चित्रपट यशस्वी होण्यात यातील गीत-संगीताचाही मोठा वाटा आहे. 'कुछ कहता हैं ये सावन', 'मार दिया जाये या छोड दिया जाये, बोल तेरे साथ क्या सुलूक किया जाये', 'अपनी प्रेम कहानियां'... ही गाणी तर निव्वळ अप्रतिम अन् सदियों तक लक्षात राहणारी. 'सोना ले जा रे...' हे तर त्यांवर कळसच. मात्र, होतं कुणासाठी अन् पडलं कुणाच्या पदरात शिवाय, चित्रपट करण्यास नकार दिला तर झालेलं अर्धअधिक काम वाया जाईल, नुकसान होईल, अशी भीती होती. शेवटी, युनिटशी चर्चा, सल्लामसलत झाल्यानंतर ठरलं की, 'होऊद्यात आशाच्या मनासारखं. ते गाणं तिच्यावरच चित्रीत करायचं.' आता मात्र आशाचा चेहरा खुलला. मात्र, खोसला यांच्यापुढे मोठा पेच निर्माण झाला, तो स्क्रिप्टमध्ये बदल करण्याचा. ���खेर, बदल करण्यात आला. नायक धर्मेंद्र हा साधूच्या वेशात अंजूच्या भूमिकेतील आशाला भेटायला येतो, तेव्हा अंजू त्याला रिझवण्यासाठी हे गाणं म्हणते, असा 'टर्न' कथेला देण्यात आला. ज्या मुन्नीच्या भूमिकेतील लक्ष्मी छायासाठी हे गीत तयार करण्यात आलं होतं, तिच्यासाठी 'आया आया अटरिया के पार कोई चोर' हे नवं गाणं लिहिण्यात आलं. तेही अर्थात लदादीदींनीच गायलं. चित्रपट सुपरडुपर हिट ठरला. हा चित्रपट यशस्वी होण्यात यातील गीत-संगीताचाही मोठा वाटा आहे. 'कुछ कहता हैं ये सावन', 'मार दिया जाये या छोड दिया जाये, बोल तेरे साथ क्या सुलूक किया जाये', 'अपनी प्रेम कहानियां'... ही गाणी तर निव्वळ अप्रतिम अन् सदियों तक लक्षात राहणारी. 'सोना ले जा रे...' हे तर त्यांवर कळसच. मात्र, होतं कुणासाठी अन् पडलं कुणाच्या पदरात कुणाचं नशीब आपण हिसकावून घेऊ शकत नाही, असं म्हटलं जातं खरं. पण, इथं काहीसं वेगळं घडलं. या गाण्याच्या भरवशावर लक्ष्मी छायाचंही करिअर वळण घेऊ शकलं असतं, असं म्हणायला हरकत नाही. असो\nभरती-ओहोटीचा नियम माणसाच्या आयुष्यालाही लागू होतो. तसंच आशाचंही झालं. १९८०च्या दशकात तिला चरित्रात्मक भूमिकाच मिळायला लागल्या. तिनं त्या स्वीकारल्याही. 'माझ्या जीवनातील ही 'ऑकवर्ड फेज' होती', असं ती सांगते. त्यानंतर तिनं भूमिका स्वीकारणं बंद केलं. कालांतरानं, १९९०च्या दशकात काही टीव्ही शोजची निर्मिती, दिग्दर्शन केलं. पुढं तेही थांबविलं. अविवाहित राहिलेल्या आशाचं नाव नासीर हुसैन यांच्याशी जोडलं गेलं होतं. नासीर विवाहित होते. पारेख व हुसैन या दोन्ही परिवारांची त्यांच्या नात्याला परवानगी नव्हती. त्यामुळे हे नातं पुढं टिकू शकलं नाही. कित्येक वर्षं तर त्यांनी एकमेकांना पाहिलंही नव्हतं. २००२ला नासीर यांचं निधन झालं. 'त्याच्या काही दिवसआधी आमचं बोलणं झालं होतं', असं आशानंच सांगितलं होतं. 'आयुष्यात मी मला हवं ते मिळवलंय, भरून पावलेय', असं म्हणणाऱ्या आशानं आपल्या डान्स अॅकेडमीवर लक्ष केंद्रित केलं आहे. शिवाय, तिच्याच नावानं सांताक्रुझमध्ये असलेल्या 'आशा पारेख हॉस्पिटल'चंही ती काम बघते... सामाजिक उत्तरदायित्वातून. ती सध्या एकटी आहे, पण नावालाच. कारण, ज्याला कलेचं दान मिळालं, तो अन् त्याच्या आजूबाजूचं वातावरण नेहमी भारलेलं असतं. कला त्याला मरेपर्यंत साथ देते. तीच त्या कलावंताची खरी ऊर्ज��� असते. खऱ्या कलावंतात नेहमीच 'आशा' जिवंत असते, निराशेला स्थान नसतंच. आशा ही अशीच कलावंत आहे. तिच्यातली नृत्यकला तिच्यासोबत आहे. आणखी काय हवं\nतिचे अनेक चाहते आजही आहेत. त्यांच्यासाठी खास आशावर चित्रीत झालेल हे गाणं सार्थक ठरावं...\nजाईये आप कहा जायेंगे...\nये नजर लौट के फिर आयेगी...\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\nमाझ्या बायकोला यासर्वापासून लांब ठेव; सुशांतच्या भावोजी...\n'डिप्रेशनचं कारण सांगून रियाने त्याला तीन महिने..', राज...\nअभिनेता समीर शर्माने केली आत्महत्या, राहत्या घरी घेतला ...\nसुशांतच्या निधनानंतर विकी जैनसोबत ब्रेकअप\nभारताकडून 'व्हिलेज रॉकस्टार्स'ची ऑस्करसाठी निवड महत्तवाचा लेख\nव्हायरल व्हिडिओ- रिया चक्रवर्ती म्हणाली, 'मी तर गुंडांची ताई'\nबेपत्ता रिया चक्रवर्ती आली समोर; शेअर केला व्हिडिओ\nओली चिंब पूनम पांडेचा सेक्सी अवतार\nकरोनाची लस सापडत नाही म्हणू रडू लागले अनुपम खेर\nजान्हवी कपूरचा सेक्सी लूक\nसूरज पांचोलीला कशी हवीय गर्लफ्रेंड\nदेशकुठल्याही स्थितीसाठी सज्ज राहा, लष्कर प्रमुखांचे आदेश\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\nजळगावजळगावचं टेन्शन वाढलं; करोनाबाधितांचा 'हा' आकडा धोक्याचा\nदेश'पावसामुळे धावपट्टीचा अंदाज न आल्याने विमानाला अपघात'\nदेशकेरळ विमान दुर्घटना टेबलटॉप रनवेमुळे समजून घ्या दुर्घटनेचं कारण\nदेशचीनमधून बाहेर पडणाऱ्या विदेशी कंपन्यांना गुजरातचे रेड कार्पेट\nकोल्हापूरब्रह्मनाळमध्ये नवी बोट पोहचताच परत मागितली; मंत्र्याने केला फोन\nमुंबईदिवसभरात १० हजार ९०६ रुग्णांची करोनावर मात; ३०० दगावले\nअन्य खेळ'राम मंदिराच्या भूमी पुजनाची शिळा अनेकांच्या छातीवर ठेवलीए' मोदीविरोधकांना डिवचले\nआजचं भविष्यमकर : स्वतःच्या आनंदात रममाण व्हाल; वाचा, आजचे राशीभविष्य\nरिलेशनशिपभावाच्या संगतीत बहिण बनू शकते एक चांगली व्यक्ती, आम्ही नाही विज्ञान म्हणतंय हे\nविज्ञान-तंत्रज्ञानइंडियन ब्रँड Shinco चे ३ जबरदस्त टीव्ही लाँच, जाणून घ्या किंमत-फीचर्स\nमोबाइलसर्वात जास्त विकला जाणारा अँड्रॉयड फोन झाला स्वस्त; नवी किंमत पाहा\nकार-बाइककिआ सॉ���ेटपासून टाटा HBX पर्यंत, ऑगस्टमध्ये या ४ कार येताहेत\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/651009", "date_download": "2020-08-07T21:31:45Z", "digest": "sha1:5ZWZMW7E4JWXW5VOS2ESYVEFDFIPNVQD", "length": 2305, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"डिसेंबर २४\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"डिसेंबर २४\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०५:३८, ६ जानेवारी २०११ ची आवृत्ती\n२० बाइट्सची भर घातली , ९ वर्षांपूर्वी\nr2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: bjn:24 Disimbir\n२०:४७, ९ डिसेंबर २०१० ची आवृत्ती (संपादन)\nMjbmrbot (चर्चा | योगदान)\nछो (r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: kl:Decemberi 24)\n०५:३८, ६ जानेवारी २०११ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nEmausBot (चर्चा | योगदान)\nछो (r2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: bjn:24 Disimbir)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/national/good-news-iit-delhi-develops-device-disinfect-n-95-masks-90-minutes-a607/", "date_download": "2020-08-07T21:34:51Z", "digest": "sha1:OO7DEI5XGY725C74VXG5C5CSGALIX2RQ", "length": 32871, "nlines": 400, "source_domain": "www.lokmat.com", "title": "मोठा दिलासा! पुन्हा पुन्हा वापरता येणार N95 मास्क; केवळ 90 मिनिटांत 'चक्र डिकोव्ह' करणार निर्जंतुक - Marathi News | Good news! IIT-Delhi develops device to disinfect N-95 masks in 90 minutes | Latest national News at Lokmat.com", "raw_content": "शनिवार ८ ऑगस्ट २०२०\nअल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nपूर्व उपनगरात अखेर व्यापाऱ्यांनी उघडली दुकाने\nगिरगावने अनुभवले पावसाचे रौद्र रूप\n६५ वर्षात... २६८ पुराच्या घटनांत ६९ हजार जणांचा मृत्यू\nऐश्वर्या शेरॉनची १६ बनावट इन्स्टाग्राम अकाउंट\nरिया चक्रवर्तीने महेश भटसह या लोकांना केले होते कॉल्स, रिपोर्टमधून समोर आले सत्य\n\"परम्‍परा, प्रतिष्‍ठा और अनुशासन\" म्हणत जेव्हा बच्चन बहू ऐश्वर्यावर संतापले होते अमिताभ बच्चन, हे होते कारण\nटॅलेंट मॅनेजरचा खुलासा, आत्महत्येच्या एक दिवस सुशांतशी या गोष्टी संदर्भात झाले होती चर्चा\nसमीर शर्माच्या आत्महत्येवर सगळे गप्प का अभिनेता राहुल भटचा सवाल\nसुशांंतचा नंबर ब्लॉक केल्यानंतर रिया चक्रवर्तीने अभिनेत्याच्या ई-मेल अका���ंटसोबत केली छेडछाड\nसुप्रिया सुळे आणि अजित पवार याचं रक्षाबंधन\nसुशांतला न्याय मिळावाच पण शेतकरी आत्महत्येबद्दलही बोला\nअजित दादा पवारना मुख्यमंत्रीपदावर बघण्याची इच्छा\nकोरोना महामारीच्या अस्ताला सुरुवात \nरक्ताची कमतरता भरून काढण्यासह पोट साफ होण्यास फायदेशीर मका; इतर फायदे वाचून व्हाल अवाक्\nघरी बसून वाढलेला कमरेचा आणि पोटाचा घेर झटपट होईल कमी; फक्त 'हे' ४ उपाय वापरा\nकोरोनानंतर चीनमध्ये एक किडा पसरवतोय नवा व्हायरस, ही आहेत लक्षणं\nमहामारीच्या काळात जॉब मिळवायचा असेल तर 'या' गोष्टी माहीत असायलाच हव्यात; वेळीच जाणून घ्या\ncoronavirus: कोरोनाचा मानवी मेंदूवर होतोय असा परिणाम, नव्या संशोधनातून समोर आली धक्कादायक माहिती\nपनवेलमधील खाजगी कोविड रुग्णालयामार्फत शासनाच्या नियमांचे उल्लंघन; महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे सचिव सुधाकर शिंदे यांच्या अचानक धाडीत उघड\nकेरळ- एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या अपघातात १४ जणांचा मृत्यू; १२३ जण जखमी; १५ गंभीर जखमी\nकेरळमधील विमान अपघातामुळे दु:ख; जखमींची प्रकृती स्थिर राहावी यासाठी प्रार्थना करतो- पंतप्रधान मोदी\nकेरळमध्ये अपघातग्रस्त झालेल्या विमानात एकूण १९१ जण; १८४ प्रवाशी आणि ७ कर्मचाऱ्यांचा समावेश- एअर इंडिया\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांना फोन; एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या अपघाताची घेतली माहिती\nअमरावती- उसळगव्हाण येथे २२ वर्षीय तरुणाची आत्महत्या\nअमरावती: आज १०८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; जिल्ह्यातल्या बाधितांचा आकडा २८७२ वर\nकेरळमध्ये एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाला भीषण अपघात, अक्षरशः दोन तुकडे झाले\nकेरळ- करिपूर विमानतळावर लँडिंग दरम्यान एअर इंडियाचं विमान घसरलं; अनेकजण जखमी\nमुंबई - ईडी कार्यालयातून रिया चक्रवर्ती चौकशीनंतर निघाली\nकल्याण शीळ रस्त्याच्या कामाचा आमदार प्रमोद पाटील यांनी आढावा; एमएसआरडीसी अधिकाऱ्यांसमवेत बैठक\nसुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात रिया चक्रवर्तीची ईडीकडून साडे आठ तास चौकशी; रिया ईडीच्या कार्यालयातून रवाना\nसुशांत सिंह राजपूतची माजी बिझनेस मॅनेजर श्रृती मोदीची ईडीकडून सुरू असलेली चौकशी पूर्ण\nसोलापूर- अक्कलकोटमध्ये कोरोना रुग्णाचा रस्त्यावर मृत्यू; एक तास रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्य���नं प्राण सोडला\nकोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी पूर्ण सज्ज राहा; लष्करप्रमुख मनोज नरवणेंकडून फिल्ड कमांडर्सना सूचना\nपनवेलमधील खाजगी कोविड रुग्णालयामार्फत शासनाच्या नियमांचे उल्लंघन; महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे सचिव सुधाकर शिंदे यांच्या अचानक धाडीत उघड\nकेरळ- एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या अपघातात १४ जणांचा मृत्यू; १२३ जण जखमी; १५ गंभीर जखमी\nकेरळमधील विमान अपघातामुळे दु:ख; जखमींची प्रकृती स्थिर राहावी यासाठी प्रार्थना करतो- पंतप्रधान मोदी\nकेरळमध्ये अपघातग्रस्त झालेल्या विमानात एकूण १९१ जण; १८४ प्रवाशी आणि ७ कर्मचाऱ्यांचा समावेश- एअर इंडिया\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांना फोन; एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या अपघाताची घेतली माहिती\nअमरावती- उसळगव्हाण येथे २२ वर्षीय तरुणाची आत्महत्या\nअमरावती: आज १०८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; जिल्ह्यातल्या बाधितांचा आकडा २८७२ वर\nकेरळमध्ये एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाला भीषण अपघात, अक्षरशः दोन तुकडे झाले\nकेरळ- करिपूर विमानतळावर लँडिंग दरम्यान एअर इंडियाचं विमान घसरलं; अनेकजण जखमी\nमुंबई - ईडी कार्यालयातून रिया चक्रवर्ती चौकशीनंतर निघाली\nकल्याण शीळ रस्त्याच्या कामाचा आमदार प्रमोद पाटील यांनी आढावा; एमएसआरडीसी अधिकाऱ्यांसमवेत बैठक\nसुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात रिया चक्रवर्तीची ईडीकडून साडे आठ तास चौकशी; रिया ईडीच्या कार्यालयातून रवाना\nसुशांत सिंह राजपूतची माजी बिझनेस मॅनेजर श्रृती मोदीची ईडीकडून सुरू असलेली चौकशी पूर्ण\nसोलापूर- अक्कलकोटमध्ये कोरोना रुग्णाचा रस्त्यावर मृत्यू; एक तास रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्यानं प्राण सोडला\nकोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी पूर्ण सज्ज राहा; लष्करप्रमुख मनोज नरवणेंकडून फिल्ड कमांडर्सना सूचना\nAll post in लाइव न्यूज़\n पुन्हा पुन्हा वापरता येणार N95 मास्क; केवळ 90 मिनिटांत 'चक्र डिकोव्ह' करणार निर्जंतुक - Marathi News | Good news\n पुन्हा पुन्हा वापरता येणार N95 मास्क; केवळ 90 मिनिटांत 'चक्र डिकोव्ह' करणार निर्जंतुक\nN95 Mask: आयआयटी दिल्लीच्या इनक्यूबेटेड क्लीनटेक स्टार्टअप चक्रने चक्र डिकोव्ह नावाने हे डिव्हाईस विकसित केले आहे.\n पुन्हा पुन्हा वापरता येणार N95 मास्क; केवळ 90 मिनिटांत 'चक्र डिक���व्ह' करणार निर्जंतुक\nकोरोना व्हायरसविरोधात लढण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यासाठी N95 मास्क हे एक मोठे शस्त्र म्हणून काम करत आहे. या मास्कवरील अवलंबित्व, किंमत आणि बाजारातील उपलब्धता पाहता आयएएन-फंडच्या सहयोगातून आयआयटी दिल्लीने एक यंत्र तयार केले आहे. जे या एकदाच वापरात येणाऱ्या N95 मास्कला पुन्हा पुन्हा वापरण्या लायक बनविणार आहे. केवळ 90 मिनिटांत हे मास्क पुनर्वापरासाठी मिळणार आहे.\nआयआयटी दिल्लीच्या इनक्यूबेटेड क्लीनटेक स्टार्टअप चक्रने चक्र डिकोव्ह नावाने हे डिव्हाईस विकसित केले आहे. यामध्ये हे मास्क पुन्हा वापरण्यासाठी सुरक्षित पद्धतीने निर्जंतुक केले जाणार आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्य मंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी शुक्रवारी हे चक्र डी-कोव हे यंत्र लाँच केले. याची स्तुती करताना मंत्र्यांनी या नव्या शोधाबद्दल आयआयटी दिल्लीचे अभिनंदनही केले आहे.\nचक्र डिकोव्ह हे अशावेळी बाजारात येणार आहे जेव्हा देश कोरोनाच्या विळख्यात सापडला आहे. अशावेळी कोरोनाला रोखण्यासाठी लढा आणखी तीव्र करण्याची गरज भासू लागली आहे. एन-95 मास्कचा दुसऱ्यांदा वापर करण्यासाठी असुरक्षित आहे. यामुळे हे मास्क आरोग्य कर्मचाऱ्यांचे आयुष्य धोक्यात घालू शकते.\nतसेच हे मास्क फेकल्यास बायोमेडिकल वेस्ट वाढते. यामुळे व्हायरसचे संक्रमन आणि पर्यावरणाची हानी याचा विचार करून दिल्लीच्या विद्यार्थ्यांनी हे यंत्र वनविले आहे. हे यंत्र परवडणारे असून केवळ 90 मिनिटांत हे मास्क पुनर्वापरासाठी मिळणार आहे.\nकसे आहे हे डिव्हाईस\nएका छोट्या बॉक्सच्या आकाराचे हे डिव्हाईस असून यामध्ये इनोव्हेटिव डिकंटेमिनेशन मॅकेनिझमसोबत बनविण्यात आले आहे. जो एन-95 मास्कच्या अत्यंत छोट्या छोट्या छिद्रांची स्वच्छता करतो. यासाठी ओझोन गॅस वापरण्यात आला आहे. हा ओझोन गॅस या प्रणालीद्वारे अत्यंत मोठ्या दाबाने सूक्ष्म छिद्रांवर मारा करतो आणि सुरक्षितता देतो. ओझोन हा एक प्रबळ ऑक्सिडायझिंग वायू आहे. जो प्रोटीन कोटच्या माध्यमातून व्हायरसला नष्ट करतो. या यंत्रामध्ये एकदा का एन 95 मास्क निर्जंतुक झाले की ते पुन्हा 10 वेळा वापरता येणार आहे.\nअमेरिका की आशिया, 'विश्वयुद्ध 2020' भडकल्यास कोण भिडतील\nGaneshotsav 2020 : यंदा सार्वजनिक गणेशोत्सव कसा साजरा करणार सरकारच्या मार्गदर्शक सूचना जारी\nरा��स्थानमध्ये घोडेबाजार, संकटात गेहलोत सरकार; भाजपाच्या दोन नेत्यांना अटक\nचीननेच कोरोनाची माहिती लपविली, WHO ही साथीला आरोप करणाऱ्या महिला सायंटिस्टचे पलायन\nपरीक्षा नाही, केवळ एक मुलाखत अन् सरकारी नोकरी; 43000 रुपये पगार\nभारताने फोडले, अमेरिकेने घेरले घाबरलेला चीन रशियाला शरण गेला\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\ncorona virusCoronaVirus Positive Newsकोरोना वायरस बातम्याकोरोना सकारात्मक बातम्या\n कोरोना विषाणूंना नष्ट करणार 'कोरोनाविर'; 'या' औषधानं रोखता येईल विषाणूंची वाढ\nरेखा यांच्या घरात कोरोनाचा शिरकाव, बंगला केला सील\nBreaking; सोलापूर शहराबरोबरच या तालुक्यातही लागू होणार संचारबंदी...\nकोरोनामुळे शेतकरी रुग्णालयात; मुक्या जीवांसाठी खाकीतला देवमाणूस पोहोचला गोठ्यात; पाहा व्हिडीओ\nधक्कादायक : भारताच्या माजी क्रिकेटपटूच्या पत्नीला झाला कोरोना\nआर्थिक गर्तेतील सोलापूर जिल्हा बँकेला ११ कोटींचा भुर्दंड\nवडील पाठपुरावा करीत असताना त्रयस्थांच्या याचिकेची गरज काय\nकेरळात दरड कोसळून १५ ठार, ५६ जण ढिगाऱ्याखाली अडकले\nCoronaVirus News: इस्रायलचे शास्त्रज्ञ मायदेशी परतले; भारताचा मित्र लवकरच 'पॉझिटिव्ह' बातमी देणार\n'Air India Plane Crash' : विमानाला झालेल्या अपघातात पायलट दीपक साठेंचा मृत्यू; हवाई दलात बजावली होती सेवा\n'Air India Plane Crash' : केरळमध्ये एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाला भीषण अपघात; १५ जणांचा मृत्यू, १२३ जण जखमी\nAir India Express Accident: ...अन् रनवेवरून एअर इंडियाचं विमान दरीत कोसळलं; जाणून घ्या शेवटच्या क्षणांमध्ये काय घडलं\nसुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवावा की मुंबई पोलिसांकडेच ठेवावा... तुम्हाला काय वाटतं\nमुंबई पोलीस सक्षम cbiकडे देणं आवश्यक\nमुंबई पोलीस सक्षम (203 votes)\ncbiकडे देणं आवश्यक (349 votes)\nकोरोना महामारीच्या अस्ताला सुरुवात \nराम मंदिर पायाभरणीनिमित्त घरोघरी दिवाळी साजरी करा\nसुशांतला न्याय मिळावाच पण शेतकरी आत्महत्येबद्दलही बोला\nअजित दादा पवारना मुख्यमंत्रीपदावर बघण्याची इच्छा\nसुप्रिया सुळे आणि अजित पवार याचं रक्षाबंधन\nपरदेशी कामगारांसाठी कुवैत सरकारचा नवीन मसूदा\nबकरी ईदला कुर्बानी नाही, रक्तदान करा\nगणेश उत्सव नाही पुण्यातील मंडळे सेवा उत्सव करणा��\nN95 मास्कचा जन्म कसा झाला \nतरुणीच्या गुप्तांगातून स्वॅब घेतला, नवनीत राणा संतापल्या\nलुटारू नवरी : पहिल्या पतीकडून लुटले 1 कोटी, दुसऱ्याकडून 45 लाख, तिसऱ्यासोबत पळाली अमेरिकेला\n १४ वर्षाच्या मुलीला दारू पाजून नराधमांनी केला गँगरेप\n सीरम इन्स्टिट्यूटनं जाहीर केली लसीची किंमत, फक्त २२५ रुपयांत मिळणार कोरोना लस\nकोरोनानंतर चीनमध्ये एक किडा पसरवतोय नवा व्हायरस, ही आहेत लक्षणं\ncoronavirus: कोरोनाचा मानवी मेंदूवर होतोय असा परिणाम, नव्या संशोधनातून समोर आली धक्कादायक माहिती\nमुख्यमंत्री गेहलोतांकडून भाजपाच्या महाराणींना खास गिफ्ट; काँग्रेस सरकार होणार स्थिर\nShocking: तीन महिन्यांत दहा कलाकारांनी केली आत्महत्या; नाव वाचून बसेल धक्का\nखूशखबर : 10 ऑगस्टपर्यंत येऊ शकते 'रशियन' कोरोना लस; आरोग्य मंत्री म्हणाले, परीक्षण पूर्ण\nमॉडेलिंग सोडून UPSC दिली; ऐश्वर्या श्योराण पहिल्याच फटक्यात IAS बनली\nगुलाबाची कळी कशी हळदीने माखली... पाहा, राणा दग्गुबाती व मिहिका बजाजच्या हळदीचे खास फोटो\nसिंधू, प्रणीत, सिक्की दीर्घ काळानंतर उतरले कोर्टवर\nधोनीच्या ‘हेलिकॉप्टर शॉट’ची प्रतीक्षा\nहॉकी कर्णधार मनप्रीतसह पाच खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह\n'Air India Plane Crash' : धावपट्टीवरील पाण्यामुळे ब्रेक न लागल्याने अपघाताची शक्यता\nबैरूतमधील स्फोट; १६ जणांना अटक\n'Air India Plane Crash' : केरळमध्ये एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाला भीषण अपघात; १५ जणांचा मृत्यू, १२३ जण जखमी\n'Air India Plane Crash' : विमानाला झालेल्या अपघातात पायलट दीपक साठेंचा मृत्यू; हवाई दलात बजावली होती सेवा\n आता कोकणवासीयांसाठी १० दिवसांचा क्वारंटाइन, शासन आदेश आला\nअपघातात एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाचे दोन तुकडे झाले, पण...\nAir India Express Accident: ...अन् रनवेवरून एअर इंडियाचं विमान दरीत कोसळलं; जाणून घ्या शेवटच्या क्षणांमध्ये काय घडलं\nCoronaVirus News: इस्रायलचे शास्त्रज्ञ मायदेशी परतले; भारताचा मित्र लवकरच 'पॉझिटिव्ह' बातमी देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/sampadkiya-news/smriti-irani-doesnt-make-sense-with-global-economy-and-scientific-thinking-1044289/", "date_download": "2020-08-07T22:12:56Z", "digest": "sha1:TBAZMSTXKC33BXOPVGAXKOF7IEV5UP5O", "length": 25163, "nlines": 207, "source_domain": "www.loksatta.com", "title": "भाषिक भोजनीय भित्रेपण | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nशार्कच्या पिल्लांच्या मासेमारीत वाढ\nसागरी किनारा मार्गचा भराव सुरक्षित\nजागतिक अर्थकारण स्वत:ची वेगळी संस्कृती घेऊन येत असते. अर्थकारण जागतिक हवे, संस्कृती मात्र नको, असे चालत नाही.\nजागतिक अर्थकारण स्वत:ची वेगळी संस्कृती घेऊन येत असते. अर्थकारण जागतिक हवे, संस्कृती मात्र नको, असे चालत नाही. हे ममता बॅनर्जीना जसे कळले नाही, तसे स्मृती इराणी यांनाही कळलेले नाही ..\nसर्व प्रकारचे उद्योग करणारे, उत्तम अर्थार्जन करणारे, आधुनिक साधनसामग्री वापरणारे पुरुष आणि घरातल्या घरात भरजरी साडय़ा नेसून, अंगभर दागिने आणि डोक्यावरून पदर घेऊन वावरणाऱ्या आणि श्वेतवस्त्री दादी माँला उठता बसता पाय लागू म्हणत वंदन करणाऱ्या त्यांच्या बायका हे सारे जण दूरचित्रवाणींवरील भिकार आणि बटबटीत हिंदी मालिकांत असतात. केंद्रीय मनुष्यबळ विकास खाते सांभाळणाऱ्या स्मृती इराणी यांना या मालिकांचा प्रदीर्घ अनुभव असल्यामुळे असावे बहुधा परंतु जागतिकीकरणाचे आपले धोरण या मालिकांवरच बेतले जाताना दिसते. एका बाजूला अवकाशात मंगळयान पाठवावयाचे आणि त्याच वेळी करवा चौथची चंद्रदर्शनाची वेडपट परंपराही पाळायची, आधुनिक विज्ञानवादी दृष्टिकोन हवा म्हणायचे आणि त्याच वेळी गोमूत्र म्हणजे एड्ससकट सर्वव्याधीविनाशक द्रव या थोतांडासही उत्तेजन द्यावयाचे, जागतिकीकरणाचा अट्टहास धरायचा आणि त्याच वेळी संस्कृत भाषा शिकणे अत्यावश्यक करायचे हे आणि असे गोंधळ हे नरेंद्र मोदी सरकारची ओळख बनलेले असताना आता शाळांनी तिथी भोजन प्रथा सुरू करावी अशी सूचना या इराणीबाईंनी केली आहे. सांप्रत काळी ही तिथी भोजन परंपरा गुजरात या एकाच राज्यात सुरू आहे. जे जे गुजरातचे ते ते अनुकरणीय हा या सरकारचा, त्यातही इराणीबाईंच्या मंत्रालयाचा ठाम विश्वास असल्याने अन्य राज्यांनीही या भोजन परंपरेचे अनुकरण करावे, असे त्यांचे म्हणणे आहे. शाळेतील विद्यार्थ्यांचे पालक त्यांच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या तिथीस आपल्या पाल्याच्या वर्गातील सर्वाना भोजन देतात, अशी ही पद्धत. वरवर पाहता त्यात काही गैर आहे, असे नाही. परंतु प्रश्न निर्माण होतो ही पद्धत पाळण्याचा अट्टहास होणार असेल तर. हे असे काही करावयाचे असेल तर तो त्या त्या पाल्याच्या पालकांचा प्रश्न आहे. या अशा तिथी भोजन परंपरेने सांस्कृतिक सौहार्दाचे वातावरण तयार होते आणि मनोमीलनास मदत होते, असे सरकारचे म्हणणे. परंतु मनोमीलन, सांस्कृतिक सौहार्द वगैरे उपद्व्यापाची शाळेतील विद्यार्थ्यांना गरज नसते. ती मोकळय़ा मनानेच एकमेकांत मिसळत असतात आणि शालेय जीवनातील कडूगोड अनुभवांना सामोरी जात असतात. प्रश्न असतो तो त्यांच्या पालकांचा. त्यांचे मनोमीलन या तिथी भोजनामुळे कसे काय होणार उलट असलेले तुटायची शक्यता अधिक. आपल्या पाल्यास अपचन झाल्यास ते या तिथी भोजनातील पदार्थामुळे झाल्याचा कांगावा यामुळे पालकांना करता येईल. खेरीज, यामागील धर्मविविधतेमुळे होणाऱ्या भोजनभिन्नतेचे काय उलट असलेले तुटायची शक्यता अधिक. आपल्या पाल्यास अपचन झाल्यास ते या तिथी भोजनातील पदार्थामुळे झाल्याचा कांगावा यामुळे पालकांना करता येईल. खेरीज, यामागील धर्मविविधतेमुळे होणाऱ्या भोजनभिन्नतेचे काय खीर या पदार्थावर ताव मारावयाची सवय असलेल्या विद्यार्थ्यांच्या ताटात या तिथी भोजनात खिमा आला तर त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मते काही आकाश कोसळणार नाही. परंतु मनाचा इतका मोकळेपणा दाखवणे पालकांना शक्य होईल काय खीर या पदार्थावर ताव मारावयाची सवय असलेल्या विद्यार्थ्यांच्या ताटात या तिथी भोजनात खिमा आला तर त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मते काही आकाश कोसळणार नाही. परंतु मनाचा इतका मोकळेपणा दाखवणे पालकांना शक्य होईल काय इराणीबाई या थोर भारतीय परंपरेच्या पाईक आहेत. निदान तसे पाईक असणाऱ्यांच्या सरकारात त्या मंत्री आहेत. तेव्हा या थोर भारतीय परंपरेत शालेय वातावरणात विद्यार्थ्यांचे मनोमीलन व्हावे यासाठी तिथी भोजनाची परंपरा नाही. कण्व ऋषींच्या आश्रमातील शिष्यगणांचे पालक वार लावून आश्रमात आपापल्या पोरांच्या नावे भोजन पाठवत होते, असा उल्लेख आमच्या तरी वाचनात नाही किंवा कौरव आणि पांडवांच्या प्रशिक्षण काळात द्रोणाचार्याच्या आश्रमात श्रीयुत धृतराष्ट्र आणि सौभाग्यवती गांधारी वा श्री. पंडु आणि सौ. कुंती तिथी भोजन घालीत असल्याचा उल्लेख आमच्या माहितीतील महाभारतात तरी नाही. वास्तविक त्या काळात ही प्रथा असती तर द्रोणाचार्याचा वर्षांतील किमान १०५ दिवसांचा भोजनाचा प्रश्न मिटला असता. परंतु साक्षात व्यासांना जे सुचले नाही, ते इराणीबाईंना सुचले असे म्हणावे लागेल. असो.\nपरंतु जागतिकीकरणाच्या काळात किती सांस्कृतिक आग्रह धरावा याबाबत मोदी सरकारच्या मनातील द्वंद्व यावरून दिसून येते. परकीय भांडवल ��वे, गुंतवणूक हवी, परंतु संस्कृती मात्र आपण मानू त्या मातीतीलच हवी. आमच्या महिलांनी अंगभर कपडेच घालावेत, पोशाखाचे स्वातंत्र्य त्यांना असताच कामा नये अशा स्वरूपाचे या सरकारचे वागणे आहे. ते हास्यास्पद आणि बालिश ठरते. याचे कारण असे की आम्ही फक्त आर्थिकदृष्टय़ा जागतिक होऊ, सांस्कृतिकदृष्टय़ा नाही, असे सरकारचे म्हणणे दिसते. परंतु असे होऊ शकत नाही. ज्यांनी ते करायचा प्रयत्न केला ते सौदी अरेबियासारखे देश हे मागास गणले जातात. आपली गणना या अशा देशांत झालेली आपणास चालणार आहे काय, या प्रश्नास आपल्याला भिडावे लागेल. हा असा गोंधळ फक्त काही मोदी सरकारचाच झालेला आहे असे नाही. ममता बॅनर्जी यांचाही तो झालेला दिसतो. कोलकाता हे शहर लंडनप्रमाणे व्हावे असे म्हणावयाचे आणि लंडनप्रमाणे सुसंस्कृत, परंतु मुक्त वर्तन वंग तरुण-तरुणींकडून झाले तर समस्त भद्र लोकांत भूकंप झाल्यासारखे मानायचे, हे कसे हा विरोधाभास झाला. मोदी सरकारने जर्मन भाषेसंदर्भात असेच केले आहे. भाषा ही जागतिकीकरणाची खिडकी असते आणि तिला आर्थिक ताकदीची चौकट असते. ही आर्थिक चौकट खिळखिळी झाल्यास भाषा कोसळून पडतेच पडते. आपल्या पाली आदी भाषांचे काय झाले, याचा तपास इराणीबाईंनी केल्यास त्यांना या सत्याचे आकलन होईल. तेव्हा जर्मन भाषा शिकावी असे भारतीय मुलांना वाटते ते काही त्यांना या भाषेविषयी ममत्व आहे, म्हणून नाही. तर जर्मनी ही झपाटय़ाने विकसित होणारी अर्थव्यवस्था आहे, म्हणून. तीच बाब इंग्रजीसदेखील लागू पडते. आज जगात इंग्रजीच्या ऐवजी स्पॅनिश वा इटालियन भाषांना अर्थकारणात महत्त्व असते तर आपल्याकडे इंग्रजी माध्यमांच्या शाळांऐवजी या भाषिक शाळांची लाट आली असती. तेव्हा संस्कृत भाषेची सक्ती करण्याआधी इराणीबाईंनी या वास्तवाचा विचार करावयास हवा होता. परंतु मोदी वाक्यं प्रमाणम हेच त्यांच्या खात्याचे धोरण असल्यामुळे त्या काही अधिक विचार करायच्या फंदात पडल्या नसाव्यात.\nभाषा असो की अन्य काही. कोणतीही सक्ती ही सुशिक्षित समाजात अयोग्य ठरते. इराणीबाईंना दुर्दैवाने शिक्षणाशी फारच लवकर काडीमोड घ्यावा लागला. त्यामुळे कदाचित त्यांचे या वास्तवाचे भान सुटले असावे. परंतु एखादी गोष्ट अत्यावश्यक केली वा तिच्यावर बंदी घातली तर तिचे मोल आपल्या समाजात अधिक वाढते. तेव्हा जर्मन भाषा शिक्षणावर बंद��� घालून संस्कृत भाषेचेच शिक्षण अनिवार्य करण्याचा त्यांचा निर्णय मोदींसाठी मोदकारक असेलही. परंतु आधुनिक समाजजीवनात त्याचा निषेधच होईल. तीच बाब तिथी भोजनाची. शाळांमध्ये मध्यान्ह भोजन आदी योजना ज्या काही चालवायच्या आहेत, त्या सरकारने चालवाव्यात. परंतु पालकांनी काय करावे त्याची उठाठेव करण्याचे काहीही कारण नाही.\nइराणीबाईंचे आतापर्यंतचे वर्तन पाहता या प्रश्नावर त्यांच्याकडून अधिक शहाणपणाची अपेक्षा करणे फोल ठरू शकते. तरीही हे असले दुहेरी मापदंड लावणे त्यांनी टाळावे. जागतिक अर्थकारण स्वत:ची वेगळी संस्कृती घेऊन येत असते. अर्थकारण जागतिक हवे, संस्कृती मात्र नको, असे चालत नाही, हे त्यांनी लक्षात घ्यावे. ज्या ज्या ठिकाणी असा दुहेरी मापदंडाचा प्रयत्न झाला त्या सर्व देशांत त्यामुळे सरकारच्या विरोधातच नाराजी तयार झाली. महासत्ता होऊ पाहणाऱ्या देशास हे असे भाषिक भोजनीय भित्रेपण शोभून दिसत नाही.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nगुजरात दौऱ्यावर स्मृती इराणी, होडीत बसून पूरग्रस्त भागाची पाहणी\nस्मृती इराणींनी इन्स्टाग्रामवर शेअर केला तो फोटो\nअमेठीचा प्रेमाने सांभाळ करा, निवडणुकीत पराभवानंतर राहुल गांधींची प्रतिक्रीया\nराहुल गांधी तुम्ही सुद्धा बलात्काऱ्याचे समर्थन केले होते – स्मृती इराणी\nराहुलजी जे ‘छोटा भीम’ला कळते ते तुम्हाला नाही समजत – स्मृती इराणी\nसुशांतच्या मृत्यूपूर्वी काही दिवस आधी रियाने मुंबईत घेतले दोन आलिशान फ्लॅट्स\nश्रुती मोदी आहे तरी कोण सुशांतच्या मृत्यूप्रकरणी CBI ने तिच्या विरोधात दाखल केला गुन्हा\nसुशांत सिंहच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे देण्यास रिया चक्रवर्तीचा विरोध, म्हणाली...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल शंकुतला देवींनी मृत्यूआधी केलेली 'ती' भविष्यवाणी ठरली खरी\nसोनू सूदच्या मदतीचा ओघ कायम; रशियात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना केलं एअरलिफ्ट\nराज्यातील ग्रामीण भागांमधील करोना प्रादुर्भाव चिंताजनक\nकंपनी सेक्रेटरी प्रवेश परीक्षा ऑनलाइन\nदेशात २४ तासांत ६२,५३८ रुग्ण\nमुंबईतील ७७ टक्के रुग्ण करोनामुक्त\nमशिदीच्या पायाभरणीस जाणार नाही - आदित्��नाथ\nवकील तूर्त अत्यावश्यक सेवेत नाहीत\nऑनलाइन वर्गाना प्राध्यापकांचा विरोध\nतंत्रशिक्षण पदविका प्रवेशप्रक्रिया सोमवारपासून\nमुंबईतील मॉल्समध्ये ‘आरोग्य सेतू’ची ग्राहकांवर सक्ती\nयूपीएससी गुणवंताशी सोमवारी संवाद\n1 कळणे आणि वळणे\n2 उशिरा पडलेला प्रकाश\n3 काका.. स्वत:ला वाचवा\nअजित पवार मनसे नगरसेवकावर भडकले; म्हणाले, \"आमचे चार मंत्री करोना पॉझिटिव्ह आलेत\"X", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.pudhari.news/news/Solapur/Pandharpur-audacious-encroachment/", "date_download": "2020-08-07T20:43:32Z", "digest": "sha1:CBDKHZM7L2IXGZ6MBNP7H5LLNODUSE3E", "length": 8550, "nlines": 48, "source_domain": "www.pudhari.news", "title": " खुल्या जागेत खुलेआम अतिक्रमण | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › खुल्या जागेत खुलेआम अतिक्रमण\nखुल्या जागेत खुलेआम अतिक्रमण\nशहरातील नगरपालिकेच्या इंदिरा गांधी व्यापारीसंकुलाच्या पिछाडीस असलेल्या खुल्या जागेवर खुलेआम अतिक्रमणे झालेली आहेत. ही अतिक्रमणे कुणाच्या आशीर्वादाने उभी राहिली आहेत असा, प्रश्‍न उपस्थित केला जाऊ लागला आहे. या व्यापारीसंकुलास अतिक्रमणाचा विळखा घातला गेला आहे. त्यामुळे लाखो रुपये अनामत भरून हजारो रुपयांचे भाडे भरणारे दुकान गाळेधारक त्रस्त झालेले आहेत.\nपंढरपूर शहरात अतिशय महत्त्वाचा आणि सतत गजबजलेला परिसर म्हणून नवीन बसस्थानकालगत असलेल्या रेल्वे पुलाशेजारील इंदिरा गांधी चौकात नवीन व्यापारीसंकुल सुमारे 7 वर्षांपूर्वी बांधलेले आहे. त्या व्यापारीसंकुलामध्ये तळमजल्यावरील सर्वच दुकान गाळे विक्री झालेले असून 10 ते 20 लाख रुपये अनामत रक्कम तसेच महिन्याला हजारो रुपये भाडे, पालिकेचा कर भरून व्यापारी ग्राहकांची प्रतीक्षा करीत बसलेले असतात. त्याचवेळी या व्यापारीसंकुलाच्या बाजूला, पिछाडीला खुल्या जागेत अनेक फुकटचंबू बाबुरावांनी अतिक्रमणे थाटलेली आहेत.\nरेल्वेलाईन आणि पंढरपूर नगरपालिकेच्या हद्दीत असलेल्या मोकळ्या जागेवर ही अतिक्रमण झालेली आहेत. खोकी टाकून, काहीजणांनी पत्राशेड मारून, काहीजणांनी नुसतेच वासे रोवून अतिक्रमणे थाटलेली आहेत. व्यापारीसंकुलाच्या पुढील बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत सायंकाळच्या वेळी विविध खाद्यपदार्थ विक्रेते दुकाने थाटतात. त्याचबरोबर बेकायदा प्रवासी वाहतूक करणारी खासगी वाहने व्यापारीसंकुलाच्या सभोवताली दिवसभर उभी असतात. त्यामुळे या व्यापारीसंकुलात ग्राहक येण्याचा विचारही करीत नाही. या व्यापारीसंकुलात काही बड्या भाडेकरूंनी मनमानेल तशा पद्धतीने दरवाजे काढले आहेत. भिंती पाडलेल्या आहेत आणि लोखंडी पार्टिशन उभे करून शेकडो चौरस फूट जागेवर फुकटात ताबा घेतलेला आहे.\nअतिक्रमण, अनावश्यक मनमानी बदल आणि जाहिरात फलकांचा भडीमार यामुळे याठिकाणचे व्यापारी, दुकान गाळेधारक त्रस्त झालेले आहेत. लाखो रुपये गुंतवूनही ग्राहकांची वाट पाहात बसावे लागत असतानाच दुसर्‍या बाजूला बेकायदा अतिक्रमण करून टपरी, खोकीधारक दररोज हजारो रुपये कमावत आहेत. दरम्यान, खुलेआम झालेल्या खुल्या जागेतील अतिक्रमणास कुणाचे संरक्षण आहे याविषयी चर्चा सुरू झालेली आहे. भर चौकात, मोकळ्या जागेत झालेली ही अतिक्रमणे पालिका प्रशासनास दिसत कशी नाहीत, असाही सवाल उपस्थित केला जात आहे. ही अतिक्रमणे हटवून व्यापारीसंकुलात केलेले बेकायदा अतिक्रमण काढले जाणार का, याकडे व्यापारीसंकुलातील गाळेधारकांचे लक्ष लागले आहे. इतके अतिक्रमण होऊनदेखील त्यांना अभय कशामुळे दिले जात आहे, हे समजत नाही.\nआ. भालके १० आ. परिचारक ३ आवताडेंचेे ६ ग्रामपंचायतींवर वर्चस्व\nप्राध्यापक दाम्पत्यास मारहाण करणार्‍याविरुद्ध गुन्हा दाखल\nपोलिस नाईकवर खुनी हल्ला; पोलिस शिपायावर गुन्हा दाखल\nकरमाळा बहुसंख्य ग्रा.पं.वर शिवसेनेचा झेंडा\nमाढ्यात बारा ग्रामपंचायतींवर संमिश्र कौल\nकोल्हापूर जिल्ह्यात उच्चांकी 793 रुग्ण वाढले\nअलमट्टी धरणाचे सर्व दरवाजे उघडले\n‘अलमट्टी’चा विसर्ग वाढला; कोल्हापूरचा पूर स्थिरावला\nकोल्हापुरात पूर पातळी स्थिर\nताजिकिस्तानच्या पामिर पठारावर ड्रॅगनचा दावा\nलॉकडऊनमध्ये मुलांमध्ये वाढतोय अम्ब्लोपिया\nगणपती विशेष ट्रेन सोडण्यास हिरवा कंदील\nवयोवृद्ध कलाकारांना हायकोर्टाचा दिलासा\nमुंबईत मंगळवारी कोरोना रुग्ण घट होण्यामागचे गौडबंगाल काय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://yavatmal.gov.in/mr/%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%9F%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%B3%E0%A5%87/", "date_download": "2020-08-07T21:49:12Z", "digest": "sha1:OGVMWUJSCOFTR6RMQTB6SWPP5CLW7NIB", "length": 5648, "nlines": 118, "source_domain": "yavatmal.gov.in", "title": "पर्यटन स्थळे | यवतमाळ जिल्हा, महाराष्ट्र, भारत | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nमहसूल मंडळे व गावे\nएसटीडी आणि पिन कोड\nभूसंपादन (रेल्वे व इतर)\nधडक सिंचन विहीर लाभ��र्थी यादी\nफिल्टर: सर्व अन्य अॅडवेन्चर ऐतिहासिक धार्मिक नैसर्गिक/मोहक सौंदर्य मनोरंजक\nयवतमाळ जिल्ह्यात विविध पर्यटनस्थळे अस्तित्वात आहेत. कळंबचा चिंतामणी असो अर्णीचे बाबा कंबलपोश यांचा दर्गाह. तसेच जंगलाची भटकंती करणा-यांसाठी तर टिपेश्वर अभयारण्य मेजवानीच ठरेल.\nटिपेश्वर वन्यजीव अभयारण्य महाराष्ट्र राज्यामधील यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तहसील अंतर्गत विखुरलेले आहे. हिरव्यागार वनराई मध्ये जवळपास १४८.६३ चौ.कि.मी. मध्ये अभयारण्य…\nफेसबुक वर शेअर करा\nट्वीटर वर शेअर करा\nसहस्रकुंड धबधबा हा मराठवाडा आणि विदर्भाच्या सीमेवर आहे. धबधब्याच्या अलीकडचा भाग जिल्ह्याच्या उमरखेड तालुक्यात येतो तर पलीकडचा भाग नांदेड जिल्ह्यातील…\nफेसबुक वर शेअर करा\nट्वीटर वर शेअर करा\n© जिल्हा प्रशासन यवतमाळ , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Aug 07, 2020", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/rash-driving-and-negligence-cause-accidental-deaths/", "date_download": "2020-08-07T21:32:07Z", "digest": "sha1:Q5YSBKAAONVVS4YUERXH44LQ5T7IQRVZ", "length": 11566, "nlines": 100, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "रॅश ड्रायव्हिंग आणि निष्काळजीपणा अपघाती मृत्यूस कारणीभूत", "raw_content": "\nरॅश ड्रायव्हिंग आणि निष्काळजीपणा अपघाती मृत्यूस कारणीभूत\nरात्रीच्या वेळी दुपटीने वाढते अपघातांची शक्‍यता\nअपघात टाळण्यासाठी स्वत: घ्यावी जबाबदारी\nनॅशनल क्राईम रिसर्च ब्युरोचा महत्त्वाचा अहवाल\nपुणे – भारतात दर तासाला 19 व्यक्तींचा रस्ते अपघातात मृत्यू होतो. तर रस्ते अपघातातील तब्बल 90 टक्‍के मृत्यू हे “रॅश ड्रायव्हिंग’ आणि निष्काळजीपणे वाहन चालवल्यामुळे होत असल्याचे नॅशनल क्राईम रिसर्च ब्युरोने समोर आणले आहे. असे असले, तरी अपघातासारखी सहज टाळता येणारी गोष्ट गांभीर्याने घेतली जात नाही. हेल्मेट आणि सीटबेल्ट लावला, तरी अनेक अपघातांतील मृत्यू टळतील. अनिवार्य हेल्मेट व अनिवार्य सीटबेल्ट ही अपघात रोखण्यासाठीची कायमस्वरूपी उपाययोजना असू शकत नाही. तो उपाययोजनांचा एक भाग असू शकतो, पण त्यासाठी अपघात टाळण्यासाठी स्वतःच स्वतःची जबाबदारी घ्यायला हवी, असे आवाहन पोलीस करत आहेत.\nराष्ट्रीय महामार्गांवर होणाऱ्या भीषण अपघातांमध्ये 70 टक्के वाहनचालकांच्या रक��‍तात मद्याचे प्रमाण आढळून येते. कामाच्या अतिताणामुळे वाहनांचे अपघात होतात. साधारणतः 6 ते 8 तासांच्या प्रवासानंतर अपघातांची शक्‍यता वाढते. तसेच वेळेची बचत करण्यासाठी रात्रीच्या प्रवासाकडे जास्त कल असतो. रात्रीच्या वेळी अपघातांची शक्‍यता दुपटीने वाढते. मात्र, रस्ता मोकळा असल्याने तसेच वेळ वाचवण्यासाठी नागरिकांचा रात्रीच्या प्रवासाकडे कल असतो. खासगी लक्‍झरी बसेसही रात्रीच्याच धावतात.\n“रॅश ड्रायव्हिंग’ आणि तरुणाई\nतरुणांमध्ये “रॅश ड्रायव्हिंग’ची मोठी “क्रेझ’ असते, अगदी शहरात भर गर्दीच्या वेळेसही “झिकझॅक’ पद्धतीने ट्रीपल सीट दुचाकी चालवणारे सहज दिसतात. यामुळे अपघातांमध्ये तरुणांच्या मृत्यूचे प्रमाण मोठे दिसून येते. शहरात होणाऱ्या अपघातांचा अभ्यास करता, रात्रीच्या वेळी दुचाकींच्या झालेल्या अपघातात “रॅश ड्रायव्हिंग’ किंवा रस्त्याचा अंदाज न आल्याने स्वत:हून धडकून मृत्यू पडणाऱ्यांचे प्रमाण मोठे आहे. रस्ता दुभाजक आणि विजेच्या खांबाला धडक बसणे, दुचाकी नियंत्रणाबाहेर जाऊन घसरणे किंवा समोरच्या वाहनांना धडक देणे यामुळे रात्रीचे अपघात झालेले दिसतात. यातच रात्रीच्या वेळी वैद्यकीय मदत वेळेवर न मिळाल्यामुळे जखमींच्या मृत्यूचा धोका वाढलेला असतो.\nनॅशनल क्राईम रिसर्च ब्युरोने केलेल्या सर्वेक्षणात, “रॅश ड्रायव्हिंग’ आणि निष्काळजीपणे वाहन चालवल्याने 90 टक्के मृत्यू झाले आहेत. देशभरात झालेल्या 1 लाख 35 हजार अपघातांत 1 लाख 51 हजार व्यक्तींचा मृत्यू झाला. यामध्ये 80.3 टक्के चूक ही चालकांची होती. तर अपघातांचे दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे, रस्यावरील वाहनांची बेशिस्त आणि रस्त्यांची दुरवस्थादेखील वाढत्या अपघातांना कारणीभूत आहे.\nसाधारणतः ताशी 60 कि.मी. वेग असताना होणाऱ्या अपघाताचा शरीरावर होणारा परिणाम हा 12व्या मजल्यावरून जमिनीवर आदळल्यासारखा होतो. ही बाब लक्षात घेतल्यावर दुचाकी चालक वेगाने रस्त्यावर पडला तर त्याच्या शरीराला बसणारा मार किती असेल, हे लक्षात येते. त्याने हेल्मेट परिधान केले नसेल तर मृत्यू अटळच समजला जातो.\nपुण्यात वर्षभरात 269 जणांचा मृत्यू\nपुणे शहरातील अपघातांची आणि अपघाती मृत्यूंची संख्याही विचार करण्यास लावणारी आहे. सन 2018 मध्ये एकूण 874 अपघांमध्ये 269 जणांचा मृत्यू, 411 गंभीर जखमी आणि 231 किरकोळ जखमी झाले आहेत.\nवाहनचालकांच्या निष्काळजीपणामुळे अपघातात मृत्यू होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. विशेषत: शहरालगतच्या महामार्गांवर जड वाहन चालकांचे “रॅश ड्रायव्हिंग’ किंवा निष्काळजीपणे वाहन चालवण्याचे प्रमाण जास्त आहे. तर शहराअंतर्गत “रॅश ड्रायव्हिंग’, खड्डे व इतर गोष्टींचा अंदाज न आल्याने स्वत:हून धडकून दुचाकीस्वारांचे मृत्यू होण्याचे प्रकार घडले आहेत.\n– पंकज देशमुख, पोलीस उपायुक्‍त, वाहतूक शाखा.\nराज्य वन्यजीव मंडळाच्या विचारार्थ प्रस्तावासाठी ड्रोन सर्व्हे आवश्यक – मुख्यमंत्री\nतंत्रशिक्षण प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया १० ते २५ ऑगस्टदरम्यान\nपिंपरी-चिंचवड शहर पुन्हा रेडझोनमध्ये\n#IPL2020 : कोकाकोला किंवा जिओची प्रायोजकता मिळणार\nकॉंग्रेस व चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या करारची चौकशी करणारी याचिका फेटाळली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/suspended-helmets-in-pune/", "date_download": "2020-08-07T20:45:15Z", "digest": "sha1:WXG72S7LR7V7TPKPWCX4KFC66G7463I3", "length": 7692, "nlines": 91, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुण्यातील हेल्मेटसक्ती स्थगित", "raw_content": "\nमुख्यमंत्र्यांच्या पोलीस आयुक्तांना सूचना\nनागरिकांच्या असंतोषाची अखेर दखल\nपुणे – शहरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली हेल्मेट सक्‍ती स्थगित करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी मुंबईत दिल्या. तशा सूचनाही त्यांनी पुणे पोलीस आयुक्तांना केल्या आहेत. या संदर्भात शहरातील आमदारांनी माधुरी मिसाळ यांच्या नेतृत्त्वाखाली मंगळवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी या सूचना केल्या आहेत.\nहेल्मेट न घातलेल्या दुचाकीस्वारांवर नाकाबंदी, सीसीटीव्ही अशा एक ना अनेक माध्यमांतून कारवाई करण्यात येत होती. हेल्मेटचा नियम न पाळणाऱ्यांच्या खिशाला थेट पाचशे रुपयांची कात्री लागत होती. अनेक पुणेकरांनी याबाबत मोर्चे, आंदोलने आदी कृतींतून निषेध देखील व्यक्त केला. मात्र, विरोध न जुमानता शहराच्या वाहतूक विभागाने कारवाईचा जोर कायम ठेवला होता.\n“पुण्यात शहरी भागात पुणे पोलीस दलाच्या वतीने हेल्मेट सक्तीकरिता वाहन चालकांवर होणाऱ्या कडक कारवाईबाबत आणि दंड वसुलीबाबत नागरिकांमध्ये असंतोष होता. हेच लक्षात घेत आज आम्ही सर्व आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन ���क्ती रद्द करण्यासंदर्भात आदेश देण्याची मागणी केली. तसेच विनाहेल्मेट वाहन चालकांच्या वर पोलीस करत असलेली दंडात्मक कारवाई, परवाना ताब्यात घेणे आणि पोलिसांची अरेरावी याबाबत भूमिका मांडल्याचे मिसाळ म्हणाल्या. या निर्णयामुळे पुणेकरांना दिलासा मिळाला आहे,’ असे मिसाळ यांनी नमूद केले.\nदरम्यान, गेल्या काही महिन्यांमध्ये झालेली कारवाई पाहता, राज्य सरकारकडून मिळालेल्या सूचनांमुळे कारवाई स्थगित करण्यात येणार का, असा सवाल करत आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे.\n“हेल्मेटची कारवाई स्थगित करण्याबाबत वाहतूक विभागाला अधिकृत सूचना मिळाली नाही,’ असे म्हणत वाहतूक विभागाने याबाबत मौन बाळगले आहे. मात्र, असे असले तरी गेल्या अनेक दिवसांपासून चौकाचौकात आणि मोठ्या रस्त्यांवर सुरू असलेली सक्ती आणि दंडात्मक कारवाई शिथिल झाल्याचे दिसून येत होते. मात्र, आम्ही कारवाई सुरू ठेवल्याचे वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात आले.\nराज्य वन्यजीव मंडळाच्या विचारार्थ प्रस्तावासाठी ड्रोन सर्व्हे आवश्यक – मुख्यमंत्री\nतंत्रशिक्षण प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया १० ते २५ ऑगस्टदरम्यान\nपिंपरी-चिंचवड शहर पुन्हा रेडझोनमध्ये\n#IPL2020 : कोकाकोला किंवा जिओची प्रायोजकता मिळणार\nखासदार प्रताप पाटील-चिखलीकर यांना करोना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/the-demand-for-an-opportunity-for-biophocal/", "date_download": "2020-08-07T21:05:50Z", "digest": "sha1:NDTHINLSZQEEAM2XI3KMWCHHGPQSFLOP", "length": 6858, "nlines": 86, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "\"बायोफोकल'साठी एक संधी देण्याची मागणी", "raw_content": "\n“बायोफोकल’साठी एक संधी देण्याची मागणी\nपुणे – अकरावी प्रवेशासाठी द्विलक्षी (बायोफोकल) अभ्यासक्रमाची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली. त्यानुसार तब्बल 7 हजार 264 द्विलक्षीच्या जागा रिक्‍त राहिले असतानाही प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी आणखी एक फेरी घेऊन प्रवेशाची संधी उपलब्ध करण्याची मागणी होत आहे.\nअकरावी प्रवेशाची ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया सुरू आहे. त्याचाच पहिला भाग म्हणून प्रथमत: द्विलक्षी अभ्यासक्रमासाठी प्रवेशप्रक्रिया पूर्ण करण्यात येत आहे. या अभ्यासक्रमासाठी एकूण जागा 10 हजार 60 इतकी आहे. त्यासाठी प्राप्त अर्जाची संख्या 4 हजार 762 एवढी आहे. त्यापैकी प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या 2 हजार 796, तर प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांनी 1 हजार 966 आहे. एकूण प्रवेशाची रिक्‍त जागांची संख्या 7 हजार 264 आहे. जवळपास दोन हजार विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला नाही. मात्र एकूण रिक्‍त जागा पाहता या विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी उपलब्ध करणे अपेक्षित होते. द्विलक्षी अभ्यासक्रमाच्या आणखी एक प्रवेश फेरीतून ह्या रिक्‍त जागांची संख्या कमी झाली असती. याबाबत अकरावी प्रवेश समितीकडून दुर्लक्ष होत असून, त्याचा फटका द्विलक्षी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना बसणार असल्याचे स्पष्ट होत आहे.\nजवळपास दोन हजार विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली असती. मात्र प्रवेश समितीने प्रवेशप्रक्रिया पूर्ण करण्याच्या अट्टहासात द्विलक्षी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचे नुकसान करीत असल्याची भावना निर्माण होत आहे. या विद्यार्थ्यांनी केंद्रीय पद्धतीच्या नियमित फेरीतून प्रवेश मिळाला तरी महाविद्यालयांकडून त्यांना बायोफोकल हा विषय मिळेल, असे नाही. त्यामुळे द्विलक्षी अभ्यासक्रम पर्याय निवडलेल्या विद्यार्थ्यांमध्ये अकरावी प्रवेश समितीवर नाराजी दर्शविली आहे.\nराज्य वन्यजीव मंडळाच्या विचारार्थ प्रस्तावासाठी ड्रोन सर्व्हे आवश्यक – मुख्यमंत्री\nतंत्रशिक्षण प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया १० ते २५ ऑगस्टदरम्यान\nपिंपरी-चिंचवड शहर पुन्हा रेडझोनमध्ये\n#IPL2020 : कोकाकोला किंवा जिओची प्रायोजकता मिळणार\nखासदार प्रताप पाटील-चिखलीकर यांना करोना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha-news/nagpur", "date_download": "2020-08-07T21:35:12Z", "digest": "sha1:J4X4TVA7AKBV4VWFAEGQS2QGQPNR7V5T", "length": 29220, "nlines": 323, "source_domain": "www.esakal.com", "title": "Latest Nagpur News in Marathi from City and Rural Area | Crime News Marathi | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर शनिवार, ऑगस्ट 8, 2020\n तडफदार निर्णय घेणारे तुकाराम मुंढेच संभ्रमात.. नक्की काय आहे कारण.....\nनागपूर: पालकमंत्री तसेच महापालिकेच्यावतीने घेण्यात आलेल्या को\nवाढत्या वाघांच्या संख्येवरून मुख्यमंत्र्यांचे मोठे... नागपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील निवडक वाघ आणि वाघिणींची तात्पुरती नसबंदी करणे हा शेवटचा पर्याय आहे. त्यासाठी समिती नेमण्यात येईल....\n‘भोले के प्रसाद के लिये पैसे दो‘ म्हणत केली पैशांची... नागपूर: नागपूर शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढतच चालले आहे. कधी हत्या तर कधी लूट अशा घटनांनी नागपूर अक्षरशः हादरून गेले आहे. यात भर म्हणून...\n `या` कार्यालयात अधिकाऱ्यांऐवजी दलालच जास्त\nनागपूर : अत्यंत संवेदनशील आणि जमिनीसंदर्भातील महत्त्वाचे दस्तावेज सांभाळणारे व मालमत्ताधारकांच्या नावात फेरफार करण्याचे अधिकार असलेल्या सिटी सर्व्हे अर्थात भूमिअभिलेख कार्यालयात अधिकाऱ्यांऐवजी दलालच जास्त बसतात. अनेक अधिकाऱ्यांनी व्यवहारासाठी खाजगी...\n जाणून घ्या विधिसंघर्षग्रस्त बालकांना स्वयंशिस्त लावणारा उपक्रम...\nनागपूर : विधिसंघर्षग्रस्त बालकांच्या पुनर्वसनाच्यादृष्टीने बाल न्याय मंडळातर्फे शासकीय मुलांच्या निरीक्षणगृहात ‘अंकुर प्रोजेक्ट' राबविला जात आहे. ‘पेराल ते उगवेल’ म्हणीचा खरा अर्थ मुलांना उमजावा, मुलांमध्ये स्वयंशिस्त लागावी, समाजहिताचे विचार...\n आज तब्बल ४० जणांचा मृत्यू.. कोरोनाबळींचा एका दिवसातील उच्चांक\nनागपूर: शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनाचा उद्रेक कायम असून आज चाळीस कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. यात शहरातील ३६ तर ग्रामीणमधील चौघांचा समावेश आहे. एका दिवसांत कोरोनाने मृत्यूची ही सर्वाधिक संख्या आहे. आज ४५६ नव्या बाधितांची भर पडली...\n(Video) जोगीनगरमध्ये पहिलीच मोहल्ला सभा, सर्वानुमते घेण्यात आले हे ठराव...\nजोगीनगर (नागपूर) : मोहल्ला सभांतून आपले अधिकार स्थापित करण्यासाठी आज (ता. ७) जोगीनगर आणि रामटेकेनगर येथील नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने मोहल्ला सभेचे आयोजन केले. पाऊस सुरू झाल्यावरही मोहल्ला सभा सुरूच होती, हे विशेष. पंचायत राज व्यवस्थेमध्ये...\nमहिला बालकल्याण समितीचा ‘तो‘ ठरावच बोगस, वाचा काय झाला प्रकार\nनागपूर : कोरोना असेपर्यंत अंगणवाडी सेविकांना दर महिन्याला एक हजार रुपये प्रोत्साहन भत्ता देण्याचा ठराव महिला व बालकल्याण समितीने घेण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. असा ठरावच झाला नसल्याचे सूत्रांकडून सांंगण्यात आले असून, विभागाकडूनही त्याची पुष्टी...\nविवाहित पुरुषाच्या प्रेमात तिने स्वतःच्या मुलाचाही विचार केला नाही; चक्क पतीलाच संपविले\nनागपूर : प्रेम आंधळं असतं, असे म्हटले जाते ते काही खोटे नाही. एखाद्याच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या व्यक्तीला स्वतःच्या कुटुंबाचाही विसर पडतो. ह्रदय पिळवटून टाकणारी अशीच एक घटना उघडकीस आली. या घटनेमुळे संपूर्ण कामठीत खळबळ उडाली आहे. ...\nसरकार बद���ताच समता प्रतिष्ठानला अवकळा; सुरू आहेत या हालचाली, वाचा सविस्तर\nनागपूर : देशात समता प्रस्थापित करण्यासोबत फुले, शाहू, आंबेडकर व थोर महापुरुषांच्या विचारांचा प्रचार-प्रसार करण्याकरिता तीन वर्षांपूर्वी समता प्रतिष्ठानची निर्मिती करण्यात आली. समता प्रतिष्ठान सध्या शांत असून कामे बंद आहेत. प्रतिष्ठानाला...\nनागपूरच्या या दोन बॅडमिंटनपटूंची झाली 'टॉप्स'साठी निवड\nनागपूर : गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करीत असलेले नागपूरचे दोन युवा बॅडमिंटनपटू मालविका बन्सोड व रोहन गुरबानी यांना केंद्र शासनाच्या टार्गेट ऑलिम्पिक पोडियम योजनेत (टॉप्स) स्थान देण्यात आले...\nआंतरराष्ट्रीय दर्जाचे उत्पादन करा, गडकरींनी दिला कानमंत्र\nनागपूर : कोरोनाने एकूणच जागतिक अर्थव्यवस्था डबघाईस आली आहे भारतही त्याला अपवाद नाही.मात्र लवकरच ही स्थिती बदलेल असा विश्वास नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. मागास भागाचा सामाजिक, आर्थिक विकास करताना आणि नवीन उद्योगांची निर्मिती करताना वाहतूक, ऊर्जा...\nसेंट्रल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशनचे संचालक सुनील मिश्रा यांचे निधन\nनागपूरः राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या जनसंवाद अभ्यासमंडळाचे माजी अध्यक्ष आणि सेंट्रल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशनचे संचालक सुनील मिश्रा यांचे गुरुवारी रात्री आजाराने निधन झाले. ते ५२ वर्षांचे होते. गेल्या वीस...\nविद्यापीठांमध्ये लोकपालाची नियुक्ती केव्हा\nनागपूर : विद्यापीठ अनुदान आयोगाद्वारे देशातील सर्वच विद्यापीठांमध्ये \"लोकपाल'ची नियुक्ती करण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र, राज्यातील एकाही विद्यापीठाने अद्याप ‘लोकपाल'ची नियुक्ती केली नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. विद्यापीठाशी...\nकाहीही करा पण टाळेबंदी नकोच बुटीबोरीतील उद्योजकांची यांच्याकडे मागणी.. वाचा सविस्तर\nनागपूर: टाळेबंदी शिथिल केल्यानंतर उद्योगाचे चक्र पुन्हा फिरू लागले आहे. बुटीबोरीतील १२०९ उद्यागापैकी ७० टक्के उद्योग सुरू झालेले आहेत. टाळेबंदीबाबत अनिश्‍चित धोरण आणि जिल्हास्तरावरील धरसोडवृत्तीमुळे अर्थचक्र पूर्वपदावर येण्यासाठी अनुकूल वातावरण...\nकोरोना काळात विधीसंघर्षग्रस्त बालकांसाठी ‘अंकुर प्रोजेक्ट’, वाचा सविस्तर\nनागपूर : विधीसंघर्षग्रस्त बालकांच्या पुनर्वसनाच्या दृष्टीने बाल न्याय मंडळातर्फे शासकीय मुलांच्या निरीक्षणगृहात ‘अंकुर प्रोजेक्ट' राबविला जात आहे. ‘पेराल ते उगवेल’ म्हणीचा खरा अर्थ मुलांना उमजावा, मुलांमध्ये स्वयंशिस्त लागावी, समाजहिताचे विचार...\n‘कुणी घर देता का घर’ चार वर्षांत नाही मिळाला हा लाभ, आता...\nनागपूर : आपलं स्वतःचं हक्काचं घर असावं असं प्रत्येकाला वाटत असतं, परंतु आर्थिक अडचणीमुळे प्रत्येकाचे घराचे स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही. ज्यांना हक्काचे घर नाही अशांसाठी शासनाच्या काही योजना असतात. परंतु शासकीय काम आणि बारा महिने थांब, असा अनुभव बऱ्याच...\nकोरोनाच्या नानाची टांग, आम्ही नटणारच श्रावणात महिलांचा ‘नऊवारीचा नखरा’\nनागपूर : मधल्या काळात नेसायला आणि आवरायला कठीण म्हणून फारशी नेसली न जाणारी नऊवारी साडी पुन्हा ट्रेंडमध्ये आली आहे. लॉकडाऊन आणि कोरोनामुळे घराबाहेर पडता येत नसले तरी, घरच्या घरी थाटात नटून थटून श्रावणातील प्रत्येक सण साजरा करण्यास महिलांनी प्राधान्य...\nराष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याने केला सहकारी महिला कार्यकर्त्यावर अत्याचार\nनागपूर : पाचपावली पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कर्यकर्ता सोहेल पटेल (५५, रा. जाफरनगर) याच्याविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. सहकारी महिला कार्यकर्त्यावर अत्याचार केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. चला तर जाणून घेऊया संपूर्ण प्रकार...\n'आम्हाला कधीही सुखाने जगू दिले नाही, त्यामुळे मी आत्महत्या करीत आहे'; वाचा छळामागच कारण\nरामटेक (जि.नागपूर) : पोटच्या मुलीचे लग्न जुळले. परंतू त्यांना पाहावले नाही. कोणीरी काड्या केल्या. मुलाच्या घरी मेसेज पाठवून ते तोडले. या कृत्याने आईचे काळीज तीळ तीळ तुटले. असेच तिने गुपचूप अनेक वार सहनही केले. शेवटी मुलीच्या बाबतीत असे झाल्याने तिला...\nमोठी बातमी : उद्धव ठाकरेंचे महाआघाडी सरकार हिंदू विरोधी, कोणी केला हा आरोप, वाचा\nनागपूर : अयोध्येत राम मंदिर उभारले जात असल्याने महाआघाडी सरकार चांगलेच नाराज झाले आहे. अयोध्येला जाणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राममंदिराच्या भूमिपजूनाचे स्वागत करणे अपेक्षित होते. मात्र, ठाकरे सरकारने पोलिसांच्या माध्यमातून ठिकठिकाणी श्री...\nशेतकऱ्यांनो, तुम्ही का���ूस विकला ना; नाही विकला तर त्वरा करा, महासंघाने घेतला हा निर्णय\nनागपूर : विदर्भ, परभणी आणि जळगाव या तीन विभागात शिल्लक कापसाची खरेदी या आठवड्यात पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यानंतर कापूस खरेदी बंद केली जाईल अशी माहिती, महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाचे अध्यक्ष अनंतराव देशमुख यांनी दिली....\nमहापालिकेची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी तुकाराम मुंढे यांनी दिले हे संकेत, यांना बसणार फटका...\nनागपूर : महापालिकेची आर्थिक स्थिती वाईटच आहे. त्यामुळे उत्पन्न वाढविण्यासोबतच अनावश्यक खर्चात कपात करण्याचेही सुरू केले आहे. नुकताच काही कंत्राटी अभियंत्यांचा कार्यकाळ संपुष्टात आला. त्यांना मुदतवाढ दिली नाही. अशाचप्रकारे कंत्राटी पद्धतीने काम...\nBeirut Blast: सहा वर्षे होता अमोनियम नायट्रेटचा साठा; जाणून घ्या कशासाठी वापरतात\nबैरुत - लेबनॉनची राजधानी बैरुत शक्तशाली स्फोटांनी हादरली आहे. स्फोट इतका भीषण...\nVideo: बिबट्या शिकार घेऊन किती वेळा आदळला पाहाच...\nनवी दिल्लीः बिबट्याने शिकार केल्यानंतर दरीत कोसळला. कितीतरी ठिकाणी आदळताना दिसत...\n'या' कारणामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये उद्या पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त\nपिंपरी : आयोध्येतील रामजन्मभूमी मंदिराच्या भूमिपूजन कार्यक्रमाच्या पार्श्‍...\nसर्वाधिक प्रतिक्रिया असलेल्या बातम्या\nडॉक्‍टर असूनही तो करायचा असला प्रकार...याकरीता पत्‍नीला संपविले\nकापडणे (धुळे) : हातेड येथील डॉ. हेमंत सोनवणे याने पत्नी डॉ. मृणाली सोनवणे (वय३०...\nलतादीदींच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना रक्षाबंधनानिमित्त शुभेच्छा....\nमुंबई ः रक्षाबंधनाचा सण म्हणजे बहीण व भावाच्या अतूट नात्याचा सण. आज सगळीकडे...\n स्फोटानंतर उद्ध्वस्त झालेल्या बैरुतचे सॅटेलाइट PHOTO व्हायरल\nबैरुत - लेबनॉनची राजधानी बैरुतमध्ये मंगळवारी झालेला स्फोट हा एका लहानशा अणु...\n मित्रमंडळ चौकातील डीपीची अवस्था पहा...\nपुणे : मित्रमंडळ चौक शहाडे हॉस्पिटलच्या शेजारी वीजेच्या डीपीची दुरवस्था झालेली...\nमाझी परसबाग ; पु्ण्यात चक्क घराच्या टेरेसवर ऊसाची लागवड\nपुणे ः चवदार वांगी, औषधी तुळस, लिंबू, उस, केळी, दुधी भोपळा, कलिंगड,...\nमाझी परसबाग ; पुण्यातील टेरेसवर तब्बल १३० झाडे ; पहा कशी बहरलीये परसबाग\nघर म्हणजे फक्त भींती नव्हेत. त्यामध्ये जीवंतपणा असायला हवा. माणुसकीचा स��गंध...\nगावागावात घुमला थाळ्यांचा नाद\nकोल्हापूर ः जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका व मदतनिसांनी आज देशव्यापी संपात...\nआधीच धाकधुक त्यात सर्वर डाऊन\nकोल्हापूर : सर्व्हर डाऊन झाल्याने अकरावी प्रवेश प्रक्रियेस गोंधळाने आज...\nपुणे : कोरोनामु्क्तांच्या संख्येत वाढ; ७३ हजाराचा टप्पा ओलांडला\nपुणे : पुणे जिल्ह्यात शुक्रवारी (ता.७) दिवसभरात २ हजार ६२० नवे कोरोना...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/photos/business/invest-least-thousand-rupees-and-reap-benefits-every-six-months-governments-new-plan-a301/", "date_download": "2020-08-07T20:52:40Z", "digest": "sha1:PJQ3GDRJHMV6KFQQDPFEKVZ7PO7I3OPQ", "length": 27462, "nlines": 327, "source_domain": "www.lokmat.com", "title": "किमान एक हजार रुपये गुंतवा आणि दर सहा महिन्यांनी लाभ मिळवा, सरकारची नवी योजना... - Marathi News | Invest at least a thousand rupees and reap the benefits every six months, the government's new plan ... | Latest business News at Lokmat.com", "raw_content": "मंगळवार ४ ऑगस्ट २०२०\n“कोट्यवधी हिंदू बांधवांच्या अचाट इच्छाशक्तीचं स्वप्न पूर्ण; स्व. बाळासाहेब ठाकरे असायला हवे होते”\nसुशांतची असिस्टंट मॅनेजर दिशा सालियानची बलात्कारानंतर हत्या, नारायण राणेंचा खळबळजनक आरोप\nसुशांत प्रकरणात वेगळं वळण, ईडीकडून रियाच्या सीएची चौकशी\n“हम फरेबियोंको ठोकरों में और सच को सीने से लगाया करते हैं” अमृता फडणवीस यांचं आणखी एक ट्विट\nपदवी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी ६ ऑगस्टला\n'बिग बॉस 14' या दिवशी येणार भेटीला, या कलाकारांची वर्णी लागू शकते घरात\n‘आधी या 6 प्रश्नांचे उत्तर दे...’; बेबो नेपोटिजमवर बोलली आणि कंगना राणौतची सटकली\nSEE PICS : टीव्हीच्या ‘नागीन’वर सगळेच फिदा... निया शर्माच्या या फोटोंची होतेय चर्चा\n#ArrestRheaChakraborty ट्विटरवर होतोय ट्रेंड, युजर्स करताहेत रियाच्या अटकेची मागणी -PHOTOS\nअर्णब गोस्वामीवर सिनेमा करणार राम गोपाल वर्मा; नाव वाचून बसेल धक्का\nसुप्रिया सुळे आणि अजित पवार याचं रक्षाबंधन\nसुशांतला न्याय मिळावाच पण शेतकरी आत्महत्येबद्दलही बोला\nअजित दादा पवारना मुख्यमंत्रीपदावर बघण्याची इच्छा\nकोरोना महामारीच्या अस्ताला सुरुवात \nकोरोनापेक्षा धोकादायक आहे ‘हा’ रोग; दरवर्षी या आजारामुळे १५ लाख लोकांचा मृत्यू होतो\n रशियाची कोरोनाची लस तयार; अखेर सप्टेंबर महिन्यात लसीचे उत्पादन सुरू होणार\nभारतात कोरोना विषाणूंच्या संक्रमणाची दुसरी लाट येणार जाणून घ्या ICMR च्या तज्ज्ञांचे मत\n'या' औषधांच्या सेवनाने आरोग्यावर होत आहे नकारात्मक परिणाम; तज्ज्ञ म्हणाले की....\nCoronaVirus News : 'कोरोनावरील लस श्रीमंत देशांना आधी मिळेल, गरीब देश मागे राहतील'\n“कोट्यवधी हिंदू बांधवांच्या अचाट इच्छाशक्तीचं स्वप्न पूर्ण; स्व. बाळासाहेब ठाकरे असायला हवे होते”\nदिल्लीत आज ६७४ नव्या कोरोना रुग्णांची संख्या; ९७२ जणांना डिस्चार्ज; आतापर्यंत सव्वा लाख दिल्लीकरांची कोरोनावर मात\nगेल्या ५ वर्षांत आत्महत्येच्या अनेक घटना घडल्या; सगळ्या प्रकरणांचा तपास सीबीआयनं केला का- परिवहन मंत्री अनिल परब\nउल्हासनगर - आज ४४ नवे रुग्ण तर ३ जणाचा मृत्यू, एकूण कोरोना रुग्णाची संख्या ६९८८\nकेंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान कोरोना पॉझिटिव्ह; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल\nमहाराष्ट्रातील लॉच्या विद्यार्थाने सुप्रीम कोर्टात सुशांतच्या मृत्यूची CBI/ NIA तपास करण्याची मागणी करणारी याचिका केली दाखल\nनागपूर - आज 340 रुग्ण पॉझिटिव्ह, 17 रुग्णांचा मृत्यू, रुग्णसंख्या 3847 तर मृतांची संख्या 189\n“हम फरेबियोंको ठोकरों में और सच को सीने से लगाया करते हैं” अमृता फडणवीस यांचं आणखी एक ट्विट\nपंतप्रधान मोदी अयोध्येत पारिजातचं रोप लावणार; त्यानंतर भूमिपूजन करणार; महंत राजकुमार दास यांची माहिती\nनागपूर - रिपब्लिकन चॅनेलचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात कार्यक्रमात केले होते विधान\n…पण मी संयम बाळगलाय सुशांत सिंग राजपूत प्रकरणात अखेर मंत्री आदित्य ठाकरेंनी मौन सोडलं\nचेन्नई विमानतळावर १.४८ किलो सोनं जप्त; सोन्याची किंमत ८२.३ लाख रुपये; कस्टम विभागाची कारवाई\nमुसळधार पावसामुळे सुशांत सिंग प्रकरणी हायकोर्टातील याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली\nतमिळनाडूतील कोरोना रुग्णांचा आकडा २ लाख ६८ हजार २८५ वर; आज ५ हजार ६३ रुग्णांची नोंद; आतापर्यंत २ लाख ८ हजार ७८४ जण कोरोनामुक्त\nठाणे - भिवंडीत आतापर्यंत 131 पोलिसांना कोरोनाची लागण\n“कोट्यवधी हिंदू बांधवांच्या अचाट इच्छाशक्तीचं स्वप्न पूर्ण; स्व. बाळासाहेब ठाकरे असायला हवे होते”\nदिल्लीत आज ६७४ नव्या कोरोना रुग्णांची संख्या; ९७२ जणांना डिस्चार्ज; आतापर्यंत सव्वा लाख दिल्लीकरांची कोरोनावर मात\nगेल्या ५ वर्षांत आत्महत्येच्या अनेक घटना घडल्या; सगळ्या प्रकरणांचा तपास सीबीआयनं केला का- परिवहन मंत्री अनिल परब\nउल्हासनगर - आज ४४ नवे रुग्ण तर ३ जणाचा मृत्यू, एकूण कोरोना रुग्णाची संख्या ६९८८\nकेंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान कोरोना पॉझिटिव्ह; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल\nमहाराष्ट्रातील लॉच्या विद्यार्थाने सुप्रीम कोर्टात सुशांतच्या मृत्यूची CBI/ NIA तपास करण्याची मागणी करणारी याचिका केली दाखल\nनागपूर - आज 340 रुग्ण पॉझिटिव्ह, 17 रुग्णांचा मृत्यू, रुग्णसंख्या 3847 तर मृतांची संख्या 189\n“हम फरेबियोंको ठोकरों में और सच को सीने से लगाया करते हैं” अमृता फडणवीस यांचं आणखी एक ट्विट\nपंतप्रधान मोदी अयोध्येत पारिजातचं रोप लावणार; त्यानंतर भूमिपूजन करणार; महंत राजकुमार दास यांची माहिती\nनागपूर - रिपब्लिकन चॅनेलचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात कार्यक्रमात केले होते विधान\n…पण मी संयम बाळगलाय सुशांत सिंग राजपूत प्रकरणात अखेर मंत्री आदित्य ठाकरेंनी मौन सोडलं\nचेन्नई विमानतळावर १.४८ किलो सोनं जप्त; सोन्याची किंमत ८२.३ लाख रुपये; कस्टम विभागाची कारवाई\nमुसळधार पावसामुळे सुशांत सिंग प्रकरणी हायकोर्टातील याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली\nतमिळनाडूतील कोरोना रुग्णांचा आकडा २ लाख ६८ हजार २८५ वर; आज ५ हजार ६३ रुग्णांची नोंद; आतापर्यंत २ लाख ८ हजार ७८४ जण कोरोनामुक्त\nठाणे - भिवंडीत आतापर्यंत 131 पोलिसांना कोरोनाची लागण\nAll post in लाइव न्यूज़\nकिमान एक हजार रुपये गुंतवा आणि दर सहा महिन्यांनी लाभ मिळवा, सरकारची नवी योजना...\nया योजनेअंतर्गत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदाराला दर सहा महिन्यांनी नफा मिळणार आहे. नेमकी काय आहे ही योजना जाणून घेऊया...\nकेंद्रातील मोदी सरकारने १ जुलै रोजी एका नव्या योजनेची सुरुवात केली आहे. या योजनेचे नाव आहे टॅक्सेबल फ्लोटिंग रेट सेव्हिंग्स बाँड. या योजनेअंतर्गत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदाराला दर सहा महिन्यांनी नफा मिळणार आहे. नेमकी काय आहे ही योजना जाणू�� घेऊया...\nमोदी सरकारने आणलेली ही योजना म्हणजे एक बाँड स्कीम आहे. यामध्ये गुंतवणूकदाराला बाँड खरेदी करावे लागतील. हे बाँड सात वर्षांसाठी असतील. या बाँडवर वर्षातून दोनवेळा १ जानेवारी आणि १ जुलै रोजी व्याज दिले जाईल.\nसमजा तुम्ही आताच या बाँडमध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला १ जानेवारी २०२१ रोजी याचे व्याज मिळेल. या बाँडवरील व्याजदर हा ७.१५ टक्के आहे.\nया बाँडच्या रकमेवरील व्याज दर प्रत्येक सहा महिन्यांनंतर नव्याने निश्चित होईल. सहा महिने पूर्ण झाल्यानंतर व्याजाचे पैसे गुंतवणूकदाराच्या अकाऊंटमध्ये जमा होतील.\nया बाँडमध्ये किमान एक हजार रुपये गुंतवता येतील. तसेच बाँडमध्ये कमाल गुंतवणुकीसाठी कुठलाही नियम निर्धारित केलेला नाही.\nकशी करू शकता गुंतवणूक\nया योजनेचे बाँड कुठल्याही सरकारी बँकेतून, तसेच आयडीबीआय बँक, अॅक्सिस बँक, एचडीएफसी बँक आयसीआयसीआय बँकेतून खरेदी करता येऊ शकतील. तसेच रोख रकमेच्या माध्यमातून कमाल २० हजार रुपयांचा बाँड खरेदी करता येईल.\nत्याशिवाय ड्राफ्ट, चेक आणि इलेक्ट्रॉनिक पेमेंट मोडच्या माध्यमातून बाँड खरेदी करता येऊ शकेल. तसेच बाँड केवळ इलेक्ट्रॉनिक रूपातच खरेदी करता येईल.\nमात्र महत्त्वाची बाब म्हणज हा टॅक्स सेव्हिंग बाँड नाही आहे. त्यामुळे या बाँडच्या माध्यमातून मिळणाऱ्या व्याजाच्या माध्यमातून होणाऱ्या कमाईवर नियमानुसार टॅक्स भरावा लागेल.\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nSEE PICS : टीव्हीच्या ‘नागीन’वर सगळेच फिदा... निया शर्माच्या या फोटोंची होतेय चर्चा\n#ArrestRheaChakraborty ट्विटरवर होतोय ट्रेंड, युजर्स करताहेत रियाच्या अटकेची मागणी -PHOTOS\nपडद्यावर परफेक्ट दिसणा-या ‘या’ स्टार्सच्या विचित्र सवयी वाचून व्हाल हैराण\n'तेरे नाम'मध्ये बनली होती भिकारी, पण खऱ्या आयुष्यात दिसते 'लय भारी'; बघा तिची 'अदा'कारी \nIN PICS : अचानक गायब झाली होती ही अभिनेत्री, परतली ती इतकी बोल्ड रूपात की ओळखणे झाले होते कठीण\nरबने बना दी जोडी.. सोनाली कुलकर्णीचे फिऑन्सेसोबतचे रोमँटिक फोटो आले समोर\nदेशवासियांच्या भावनांपेक्षा BCCIला 440 कोटी महत्त्वाचे;IPL 2020 वर बंदी घालण्यासाठी गृहमंत्री अमित शाह यांना पत्र\nभाई, चर्चा तर होणारच ना; क्रिकेटपटूनं पत्नीला दिलं महा��डं गिफ्ट; पाहा फोटो\nदंगल गर्ल बबिता फोगाटला लागली 'लॉटरी'; मिळालं महत्त्वाचं पद\nपाकिस्तानी खेळाडूंनी इंग्लंडमध्ये साजरी केली ईद; फॅन्सनी विचारलं मास्क कुठेय\nSo Cute : हार्दिक-नताशाचं बाळ दिसतं कसं माहित्येय ज्युनियर पांड्याचा फोटो व्हायरल\nIPL 2020ला एबी डिव्हिलियर्स, लसिथ मलिंगा यांच्यासह अनेक जण मुकणार जाणून घ्या संपूर्ण लिस्ट\nकोरोनापेक्षा धोकादायक आहे ‘हा’ रोग; दरवर्षी या आजारामुळे १५ लाख लोकांचा मृत्यू होतो\n'या' औषधांच्या सेवनाने आरोग्यावर होत आहे नकारात्मक परिणाम; तज्ज्ञ म्हणाले की....\nCoronaVirus News : 'कोरोनावरील लस श्रीमंत देशांना आधी मिळेल, गरीब देश मागे राहतील'\nरेल्वेप्रवासादरम्यान कोरोना विषाणू कितपत धोकादायक ठरणार जाणून घ्या तज्ज्ञाचं मत\nCoronaVirus News : \"कोरोनावरील लसीसाठी जगभरातील शक्तीशाली व्यक्ती करतायेत कॉल\"\ncoronavirus: या देशाने लपवले कोरोनाबळींचे आकडे, आतापर्यंत अधिकृत आकडेवारीपेक्षा तिप्पट रुग्णांचा मृत्यू\nनंदुरबार जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक एकाच दिवसात ६६ पॉझिटिव्ह\nकोरोनापेक्षा धोकादायक आहे ‘हा’ रोग; दरवर्षी या आजारामुळे १५ लाख लोकांचा मृत्यू होतो\nमनपाच्या डोक्यावर ६०० कोटींचा भार\nनागपुरातील कोविड सेंटरवरील ३५ लाखांचा खर्च पाण्यात\nअर्णब गोस्वामीविरुद्ध पोलिसांकडे तक्रार, अटक करण्याची मागणी\nपाकिस्ताननं जारी केला नवा नकाशा; काश्मीर-लडाखच नाही, 'या' भागावरही सांगितला दावा\nसुशांतची असिस्टंट मॅनेजर दिशा सालियानची बलात्कारानंतर हत्या, नारायण राणेंचा खळबळजनक आरोप\nसंभाजी भिडे अज्ञानी, त्यांनी भलतीसलती विधानं करू नयेत; राम मंदिराचे मुख्य पुजारी कडाडले\nअर्णब गोस्वामीविरुद्ध पोलिसांकडे तक्रार, अटक करण्याची मागणी\nकोरोनापेक्षा धोकादायक आहे ‘हा’ रोग; दरवर्षी या आजारामुळे १५ लाख लोकांचा मृत्यू होतो\n…पण मी संयम बाळगलाय सुशांत सिंग राजपूत प्रकरणात अखेर मंत्री आदित्य ठाकरेंनी मौन सोडलं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://marathigani.in/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%A3%E0%A5%80-sajni-marathi-song-lyrics/", "date_download": "2020-08-07T20:47:47Z", "digest": "sha1:ALU4D3LVBTJHLFRFJ37HAWBBR2U4JNNT", "length": 4210, "nlines": 69, "source_domain": "marathigani.in", "title": "साजणी - Sajni Marathi Song Lyrics - Marathi Songs Lyrics", "raw_content": "\nनभात नभ दाटून आले\nकावरे मन हे झाले तू येना साजणी\nसाजणी छळतो मज हा मृद्गंध\nतुझ्या स्पर्शासम धुंद तू येना साजणी\nसळसळतो वारा ��ारगार हा शहारा\nलाही लाही धरतीला चिंब चिंब दे किनारा\nतुझ्या चाहुलीनं ओठी येती गाणी,\nरिमझिम रिमझिम या नादानं बाई शिवार झालं बेभान\nसई भिजूया रानात मनात पानात बरसूदे सोन्याचं पानी\nहुरहूर लागी जीवा नको धाडू ग सांगावा\nयेना आता बरसत येना\nहुरहूर लागी जीवा नको धाडू ग सांगावा\nयेना आता बरसत येना\nगुणगुणते हि माती लवलवते हि पाती\nसर बरसे सयींची रुजवाया नवी नाती\nतुझ्या चाहुलीनं ओठी येती गाणी, साजणी …\nविठुमाउली तू माउली जगाची Lyrics\nविठुमाउली तू माउली जगाची Lyrics विठुमाउली तू माउली जगाची माउलीत मूर्ति विठ्ठलाची, विठ्ठला मायबापा काय तुझी माया सांगु...\nRatris Khel Chale Lyrics – रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले या गूढ चांदण्याचा संपेल ना कधीही हा...\nमन धागा धागा जोडते नवा – Dhaga Dhaga Marathi Lyrics असे कसे बोलायचे असे कसे बोलायचे न बोलता...\nयाडं लागलं – Yad Lagla Marathi Lyrics याडं लागलं गं याडं लागलं गं रंगलं तुझ्यात याडं लागलं गं...\nसाज ह्यो तुझा – Saaj Hyo Tuza Lyrics In Marathi साज ह्यो तुझा जीव माझा गुंतला ग उशाखाली...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://dainikekmat.com/technology/no-ventilation-ceat-launches-non-punctured-tires-24735/", "date_download": "2020-08-07T21:16:04Z", "digest": "sha1:YQI7GPNKO52GF36JCMRK2GLNX6UBOBJM", "length": 8133, "nlines": 151, "source_domain": "dainikekmat.com", "title": "CEAT ने लाँच केला पंक्चर न होणारा टायर - पुरोगामी विचाराचे एकमत", "raw_content": "\nHome तंत्रज्ञान CEAT ने लाँच केला पंक्चर न होणारा टायर\nCEAT ने लाँच केला पंक्चर न होणारा टायर\nहवा बाहेर निघणार नाही अशाप्रकारे डिझाईन करण्यात आले; 2.5 मिमीपर्यंत रुंद खिळ्याने पंक्चर झालेले टायर आपोआप व्यस्थित होतील\nमुंबई :CEAT इंडियाने दुचाकीसाठी पंक्चर सुरक्षित ट्यूबलेस टायर्सची एक नवीन रेंज लाँच केली आहे. कंपनीने Milaze रेंजचे हे नवीन टायर सीएटच्या पेटेंटेंड सीलेंट तंत्रासोबत येतात. जे पंक्चरला सील करतात व टायरला खराब होण्यापासून वाचवतात. कंपनीचे म्हणणे आहे की सीलेंट तंत्राला इन-हाऊस विकसित केले आहे व हवा बाहेर निघणार नाही अशाप्रकारे डिझाईन करण्यात आलेले आहे. 2.5 मिमीपर्यंत रुंद खिळ्याने पंक्चर झालेले टायर आपोआप व्यस्थित होतील.\nग्राहक याकडे आकर्षित होतील -अमित तोलानी\nनवीन तंत्राबाबत सांगताना सीएट टायर्सचे मुख्य मार्केटिंग अधिकारी अमित तोलानी म्हणाले की, सीएट पंक्चर सुरक्षित टायर्स हे आमच्या ग्राहकांचा वेळ आणि उर्जा वाचविण्यासाठी आहे. टायरच्या या रेंज��ी विशेषता आपोआप दुरूस्त होणे ही आहे व आम्हाला वाटते की यामुळे अनेक ग्राहक याकडे आकर्षित होतील. सीएटचे हे नवीन टायर नक्कीच दुचाकीस्वाराला सुरक्षेच्या दृष्टीने उपयोगी ठरतील व टायर पंक्चर झाल्यामुळे होणाऱ्या संभावित घटनांना रोखेल. कंपनी एका सुरक्षित हेक्सागोनल बॉक्समध्ये नवीन पंक्चर सुरक्षित टायर देत आहे.\n7 वेगवेगळ्या आकारात उपलब्ध\nहे टायर 7 वेगवेगळ्या आकारात उपलब्ध आहेत. हे टायर रो ग्लॅमर, पॅशन प्रो i3S, स्प्लेंडर+, स्प्लेंडर आयस्मार्ट, होंडा शाइन आणि बजाज संपुर्ण रेंजमध्ये लागू शकतात.\nRead More अवैधरित्या साठवलेला बियरचासाठा जप्त : जिंतूर पोलीसांची कार्यवाही\nPrevious articleदर्जाहीन वस्तूंच्या आयातीवर लागणार अंकुश\nNext articleफक्त चालू वर्षासाठीच पाठ्यक्रम कमी; शालेय शिक्षण विभागाचे स्पष्टीकरण\nखाजगी रुग्णालये ताब्यात घेण्याचा आदेश\nधावपट्टीवरून घसरून दरीत कोसळले विमान\nरुग्णसंख्यावाढीचा देशात नवा उच्चांक\nसप्टेंबरपासून शाळेची घंटा वाजणार\nबासमती तांदळावरून दोन मुख्यमंत्र्यांत जुंपली\nखाजगी रुग्णालये ताब्यात घेण्याचा आदेश\nधावपट्टीवरून घसरून दरीत कोसळले विमान\nरुग्णसंख्यावाढीचा देशात नवा उच्चांक\nसप्टेंबरपासून शाळेची घंटा वाजणार\nबासमती तांदळावरून दोन मुख्यमंत्र्यांत जुंपली\nधक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर\nलातूर ब्रेकिंग : लातूर शहरात आज १० कोरोना पॉजिटीव्ह आढळले\nतिस-या दिवशीही लातूर घरात\nखाजगी रुग्णालये ताब्यात घेण्याचा आदेश\nधावपट्टीवरून घसरून दरीत कोसळले विमान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/jalgaon-news/jalgaon-city-crime-news/articleshow/64847268.cms", "date_download": "2020-08-07T22:07:20Z", "digest": "sha1:A4LQFIULLSUYOBRMGLHGETB737LEN2MT", "length": 13214, "nlines": 115, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nसासरच्यांकडून मारहाण; विवाहितेचा गर्भपात\nफ्लॅट घेण्यासाठी माहेरून १० लाख रुपये आणावे यासाठी सासरच्या लोकांनी विवाहितेला केलेल्या मारहाणीत विवाहितेचा गर्भपात झाला. या प्रकरणी विवाहितेच्या फिर्यादीवरून पतीसह सासू-सासऱ्यांविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल कर���्यात आला आहे.\nम. टा. प्रतिनिधी, जळगाव\nफ्लॅट घेण्यासाठी माहेरून १० लाख रुपये आणावे यासाठी सासरच्या लोकांनी विवाहितेला केलेल्या मारहाणीत विवाहितेचा गर्भपात झाला. या प्रकरणी विवाहितेच्या फिर्यादीवरून पतीसह सासू-सासऱ्यांविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nशिवाजीनगरात राहणाऱ्या २३ वर्षीय महिलेचा मुक्ताईनगर येथील कश्यफ्फूर रहेमान यांच्याशी विवाह झाला होता. विवाहानंतर जून २०१७ पासून सासरच्या मंडळीकडून विवाहितेचा छळ करण्यात येत होता. हैद्राबाद येथे फ्लॅट घेण्यासाठी १० लाख रुपये आणले नाही म्हणून तिला जिवे ठार मारण्याची धमकी दिली. तसेच विवाहितेच्या पोटावर व पाठीवर मारहाण केल्याने तिचा गर्भपात झाला. तिच्या अंगावरील जवळपास २ लाखांचे दागिने काढून तिला घराबाहेर हाकलून दिले. अशा आशयाच्या फिर्यादीवरून पती कश्यफ्फूर रहेमान, सासरे शफीफूर रहेमान, सासू सईदाबी रहेमान या तिघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून, तपास पीएसआय महेश जानकर करीत आहे.\nजळगाव जिल्हा मराठा विद्याप्रसारक संस्थेत ताबा घेण्यावरून पाटील व भोईटे गटात झालेल्या हाणामारीप्रकरणी परस्पराविरुद्ध जिल्हापेठ पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आला होता. दरम्यान, या गुन्ह्यातील संशयित नगरसेविका अश्‍विनी देशमुख, विनोद देशमुख, संजय पवार, सोनल पवार, अॅड. भरत पाटील व भालेराव साठे या सहा जणांना अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यामध्ये या सहाही जणांना दि. ११ जुलैपर्यंत अंतरिम अटकपूर्व जामीन देण्यात आला आहे. तसेच दि. ११ जुलै रोजी सर्व अर्जदारांना उपस्थित राहण्याचे निर्देश न्या. पी. वाय. लाडेकर यांनी दिले आहे. सरकारपक्षातर्फे अॅड. पंढरीनाथ चौधरी यांनी कामकाज पाहिले.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\njalgaon coronavirus : जळगाव जिल्ह्यात बाधितांची संख्या ...\nविरंगुळा महागात; पत्नी व मुलांच्या डोळ्यादेखतच 'तो' गेल...\nJalgaon मित्राला पोहायला शिकवत होता अन् दोघांच्याही आयु...\nCoronavirus In Jalgaon जळगावकर दहशतीखाली; जिल्ह्यात करो...\nजमिनीच्या मोबदल्यासाठी शेतकरी टॉवरवर\nया बातम्यांबद्दल अधिक व��चा:\nसुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी रिया चक्रवर्तीला अटक होणार\n'संयुक्त राष्ट्रा'च्या गाडीतील आक्षेपार्ह सेक्स व्हिडिओ व्हायरल\nहरयाणा: सेक्स रॅकेट उघडकीस\nमार्क्ससाठी सेक्स घोटाळा: विरोधकांची CBI चौकशीची मागणी\nऔरंगाबादमध्ये जीवाची बाजी लावून तरुणांनी वाचवले बुडणाऱ्या तरुणाचे प्राण\nराफेल विमाने भारतात दाखल, नौदलाकडून स्वागत\nनागपूरअनैतिक संबंधात अडचण ठरणाऱ्या पतीची प्रियकराच्या मदतीने हत्या\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\nमुंबईरिया चक्रवर्तीची ८ तास चौकशी; कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता\nअन्य खेळ'राम मंदिराच्या भूमी पुजनाची शिळा अनेकांच्या छातीवर ठेवलीए' मोदीविरोधकांना डिवचले\nदेशकेरळ विमान दुर्घटना टेबलटॉप रनवेमुळे समजून घ्या दुर्घटनेचं कारण\nदेश'अयोध्येत मशिदीसोबत रुग्णालय उभारण्यासाठी १ महिन्याचा पगार देणार'\nजळगावजळगावचं टेन्शन वाढलं; करोनाबाधितांचा 'हा' आकडा धोक्याचा\nकोल्हापूरकोल्हापूरला पुराचा धोका कायम; पंचगंगेची पाणी पातळी ४५ फुटांवर\nदेशदिल्लीत १२ वर्षांच्या निर्भयाची मृत्युशी झुंज, ICU मध्ये हलवले\nमोबाइलसर्वात जास्त विकला जाणारा अँड्रॉयड फोन झाला स्वस्त; नवी किंमत पाहा\nविज्ञान-तंत्रज्ञानइंडियन ब्रँड Shinco चे ३ जबरदस्त टीव्ही लाँच, जाणून घ्या किंमत-फीचर्स\nहेल्थनिरोगी आरोग्यासाठी वयानुसार किती वेळ झोपणे ठरेल योग्य\nरिलेशनशिपभावाच्या संगतीत बहिण बनू शकते एक चांगली व्यक्ती, आम्ही नाही विज्ञान म्हणतंय हे\nआजचं भविष्यमकर : स्वतःच्या आनंदात रममाण व्हाल; वाचा, आजचे राशीभविष्य\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/thane-news/thane-municipal-corporation-imposed-complete-lockdown-in-chawl-and-slums-zws-70-2143852/", "date_download": "2020-08-07T22:31:49Z", "digest": "sha1:JRI6OIUONC2QUERZH5APXR2K6DVOSUVK", "length": 17052, "nlines": 213, "source_domain": "www.loksatta.com", "title": "thane municipal corporation imposed complete lockdown in chawl and slums zws 70 | चाळी, झोपडपट्टय़ांत संपूर्ण टाळेबंदी | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nशार्कच्या पिल्लांच्या मासेमारीत वाढ\nसागरी किनारा मार्गचा भराव सुरक्षित\nचाळी, झोपडपट्टय़ांत संप���र्ण टाळेबंदी\nचाळी, झोपडपट्टय़ांत संपूर्ण टाळेबंदी\nवागळे इस्टेट, लोकमान्यनगर, लुईसवाडी परिसरावर परिणाम\nवागळे इस्टेट, लोकमान्यनगर, लुईसवाडी परिसरावर परिणाम\nठाणे : कळवा, मुंब्रा यांपाठोपाठ ठाण्यातील झोपडपट्टय़ा आणि दाट लोकवस्तीच्या परिसरात करोनाचा सामूहिक संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त होऊ लागल्याने ठाणे महापालिकेने वागळे इस्टेटपाठोपाठ आसपासच्या संपूर्ण परिसरांत मंगळवारपासून १०० टक्के टाळेबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार वागळे इस्टेट, लोकमान्य नगर, सावरकर नगर यांपाठोपाठ वर्तकनगर परिसराचा बराचसा भाग तसेच पूर्व द्रुतगती महामार्गास लागून असलेला लुईसवाडी, काजुवाडी यांसारख्या परिसरातही ३ मेपर्यंत जीवनावश्यकत वस्तूंची दुकाने बंद केली जाणार आहेत. सुमारे सहा ते सात लाख लोकवस्तीचा परिसर या निर्णयामुळे प्रभावित होणार आहे.\nठाणे महापालिका क्षेत्रात कळवा आणि मुंब्रा भागांत सर्वात आधी करोनाचा प्रादुर्भाव पाहायला मिळाला. येथील दाट लोकवस्त्यांमधून नियमांची पायमल्ली झाल्याने हा आकडा वाढत गेल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत होत्या. पहिल्या टप्प्यात कळवा, मुंब्रा भागांतील काही परिसरांपुरता मर्यादित असलेला करोनाचा प्रादुर्भाव गेल्या दोन आठवडय़ांपासून ठाण्यातील इतर भागांतही वाढू लागला आहे. पूर्व द्रुतगती महामार्गाच्या पलीकडील बाजूस असलेला वागळे इस्टेट, लोकमान्य नगर, सावरकर नगर, समता नगर, वर्तक नगर, शास्त्री नगर हा संपूर्ण परिसर दाट लोकवस्तीचा आहे. झोपडपट्टय़ा तसेच बेकायदा चाळींमधून राहणाऱ्या नागरिकांचा मोठा भरणा या भागात असून काही मोठय़ा इमारतींची उभारणीही गेल्या काही वर्षांत या पट्टय़ात झाली आहे. यापैकी काही भागांत करोनाबाधित आढळून आल्याने ठाणे महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी सतर्क झाले होते. या भागात सामूहिक संसर्ग होण्याची भीती व्यक्त होऊ लागल्याने पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी वागळे इस्टेट परिसरात संपूर्ण टाळेबंदी लागू करण्याच्या सूचना महापालिका प्रशासनाला दिल्या होत्या. त्यानुसार सोमवारी मध्यरात्रीपासून वागळे इस्टेट परिसरातील बराचशा भागांत संपूर्ण टाळेबंदी लागू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. मात्र, हा निर्णय पुरेसा नसल्याची हरकत काही लोकप्रतिनिधींनी घेतली. त्यानुसार जुन्या आदेशाचा फेरआढावा घेत प्रशासनाने वागळे इस्टेट नव्हे तर लोकमान्य-सावरकर नगर प्रभाग समितीअंतर्गत येणारा बराचसा भाग संपूर्ण टाळेबंदीच्या कक्षेत आणण्याचा निर्णय घेतला.\nनव्या निर्णयाची कठोर अंमलबजावणी\nसोमवारी मध्यरात्रीपासून वागळे इस्टेट परिसरात औषधाची दुकाने वगळून येथील किराणा, भाजीपाला तसेच इतर जीवनावश्यक वस्तूंची दुकाने ३ मेपर्यंत बंद करण्यात आली आहेत. त्यानुसार किसन नगर भटवाडी, किसन नगर २ आणि ३, गणेश चौक, शीव टेकडी, रोड नं. १६, रोड नं. २२ या परिसरांतील मासळी बाजार, चिकन, मटण, भाजीपाला, बेकरी, धान्याची दुकाने, दूध डेअरी ३ मेपर्यंत बंद ठेवण्यात येतील, असे स्पष्ट करण्यात आले होते. सोमवारी या निर्णयाचा फेरआढावा घेताना त्यामध्ये नव्या विभागांचा समावेश करण्यात आला. त्यानुसार संभाजी नगर, लेनिन नगर, जिजामाता नगर, रामचंद्र नगर, ज्ञानेश्वर नगर, लुईसवाडी, हाजुरी, सावरकर नगर, लोकमान्य नगर, यशोधन नगर, रवेची माता चौक, महात्मा फुले नगर, वेदांत कॉम्प्लेक्स रोड, विजय नगर, इंदिरा नगर, रुपादेवी पाडा तसेच आसपासच्या झोपडपट्टय़ांचा परिसरात ही टाळेबंदी लागू करण्यात आली आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nसुशांतच्या मृत्यूपूर्वी काही दिवस आधी रियाने मुंबईत घेतले दोन आलिशान फ्लॅट्स\nश्रुती मोदी आहे तरी कोण सुशांतच्या मृत्यूप्रकरणी CBI ने तिच्या विरोधात दाखल केला गुन्हा\nसुशांत सिंहच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे देण्यास रिया चक्रवर्तीचा विरोध, म्हणाली...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल शंकुतला देवींनी मृत्यूआधी केलेली 'ती' भविष्यवाणी ठरली खरी\nसोनू सूदच्या मदतीचा ओघ कायम; रशियात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना केलं एअरलिफ्ट\nराज्यातील ग्रामीण भागांमधील करोना प्रादुर्भाव चिंताजनक\nकंपनी सेक्रेटरी प्रवेश परीक्षा ऑनलाइन\nदेशात २४ तासांत ६२,५३८ रुग्ण\nमुंबईतील ७७ टक्के रुग्ण करोनामुक्त\nमशिदीच्या पायाभरणीस जाणार नाही - आदित्यनाथ\nवकील तूर्त अत्यावश्यक सेवेत नाहीत\nऑ���लाइन वर्गाना प्राध्यापकांचा विरोध\nतंत्रशिक्षण पदविका प्रवेशप्रक्रिया सोमवारपासून\nमुंबईतील मॉल्समध्ये ‘आरोग्य सेतू’ची ग्राहकांवर सक्ती\nयूपीएससी गुणवंताशी सोमवारी संवाद\n1 आठवडी बाजार बंद असल्याने आर्थिक तडाखा\n2 व्यवस्थेने मारले, निसर्गाने तारले\n3 सुके खोबरे, कांद्याच्या विक्रीतही ग्राहकांची लूट सुरूच\nअजित पवार मनसे नगरसेवकावर भडकले; म्हणाले, \"आमचे चार मंत्री करोना पॉझिटिव्ह आलेत\"X\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nश्रावणातही सामिष आहाराकडे कल\nसार्वजनिक गणेशोत्सव अडीच दिवसांचा\nठाणे जिल्ह्य़ात दिवसभरात ४४ जणांचा मृत्यू\nधरणांच्या पाणीसाठय़ात समाधानकारक वाढ\nवादळात सापडलेल्या मच्छीमारांची सुखरूप सुटका\nउघडय़ा नाल्यात पडून तरुणाचा मृत्यू", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/%E0%A4%8F%E0%A4%B8.-%E0%A4%9C%E0%A4%AF%E0%A4%B6%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%B0", "date_download": "2020-08-07T21:43:36Z", "digest": "sha1:2NAEXJ7OWX4QWMECULZLAGLWCLGQJ26W", "length": 7366, "nlines": 84, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nकरार मोडत चीनी कंपनीचा बीसीसीआयला धक्का, आयपीएलचे भवितव्य अधांतरी\nचीनी कंपनी बीसीसीआयला धक्का द्यायला सज्ज, आयपीएलसाठी मोठी समस्या...\nIndia-China dispute: चीनला देणार ठोस उत्तर; भारतीय लष्कराचे 'विंटर प्लान' तयार\nआयपीएल रद्द करा, भारताच्या केंद्रीय मंत्र्यांकडे केली मागणी\nS Jaishankar on India-China Dispute:'चीनशी मुकाबला करावाच लागेल'; परराष्ट्र मंत्र्यांचे मोठे वक्तव्य\nपूर्व लडाखमधून चीनने सैनिक पूर्णपणे मागे हटवावे, भारत ठाम\nलडाख तणाव: भारत आता चीनला मुत्सद्देगिरीने घेरणार\nट्विटरयुद्ध रंगले; भाजपच्या मंत्र्यांसाठी काँग्रेसचे 'वर्क फ्रॉम होम'\nपंतप्रधान मोदी 'इंडिया आयडियाज समिट'ला संबोधित करणार\nमुंबईवर भीषण हल्ला होऊनही तुम्ही पाकला सोडून दिलं; परराष्ट्र मंत्र्यांनी राहुल गांधींना सुनावलं\nभारताशी मैत्री प्रस्थापित करण्यासाठी अमेरिकेला ६ दशकं लागली, परराष्ट्र मंत्र्यांचा चिमटा\nभारत-चीन तणाव: राहुल गांधींनंतर असदुद्दीन ओवेसींनीही विचारले 'हे' तीन प्रश्न\nलडाख तणाव; भारत-चीनमध्ये उद्या तिसऱ्यांदा होणार कोअर कमांडर स���तरावर चर्चा\nगैरसमजूतीनंतर 'या' गोष्टीसाठी भारत-भूतानचा संयुक्त करार\nचिनी मालावर बहिष्कार टाकणारे स्वयंघोषित देशभक्त, आव्हाडांचा भाजपला टोला\nIndia China भारत-चीनमधील वाद; रशियाने घेतली 'ही' भूमिका\nIndia-china clash : लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे लेह दौऱ्यावर\nसर्व शेजाऱ्यांशी मैत्री हवी\nकमांडिंग ऑफिसर ठार झाल्याची चीनची कबुली, मीडिया रिपोर्ट\nIndia China भारत-चीन तणाव निवळण्यासाठी 'या' देशाच्या पडद्याआडून हालचाली\nFAKE ALERT: रणदीप सुरजेवालांनी भारत-चीन सैनिकांच्या हिंसाचाराचे दोन जुने व्हिडिओ गलवान खोऱ्याच्या नावाने शेअर केले\nindia-china clash: चीनी हल्ला पूर्वनियोजित होता; सरकार झोपेत होते- राहुल गांधींचे टीकास्त्र\nIndia-China Clash: जवान निशस्त्र नव्हते, गोळी चालवायची नाही हे ठरले होते: परराष्ट्र मंत्र्यांचे उत्तर\nआमच्या सोबतीला पाकिस्तान, नेपाळचे सैन्य; चीनची भारताला धमकी\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmanthan.com/2020/07/blog-post_997.html", "date_download": "2020-08-07T20:34:35Z", "digest": "sha1:7TQDS5JJWJNCY4MVYXZNZTUPSBAK7JNC", "length": 5666, "nlines": 49, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "राज्यात दोन ते तीन दिवसात मुसळधार पाऊस ! - Lokmanthan.com", "raw_content": "\nHome / Latest News / राज्यात दोन ते तीन दिवसात मुसळधार पाऊस \nराज्यात दोन ते तीन दिवसात मुसळधार पाऊस \nराज्यात दोन ते तीन दिवसात मुसळधार पाऊस\nयेत्या दोन दिवसांत राज्यात बहुतेक सर्व ठिकाणी पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. या काळात राज्यात तुरळक ठिकाणी तर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला. जुलै महिन्याच्या अखेरीस मुंबईतही चांगला पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.\nमहाराष्ट्र राज्यासह मुंबई आणि उपनगरामध्ये पाऊस गेल्या दोन दिवसांपासून गायब आहे. दरम्यान, पुढील काही दिवस आकाश अंशतः ढगाळ राहण्याची श्ाक्यता आहे. काही ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. तर तापमानात थोडीशी वाढ होण्याची शक्यता आहे. दिवसाचे तापमान २ ते ३ डिग्री सेल्सिअसपर्यंत सामान्यपेक्षा जास्त राहील आणि ते ३३ ते ३४ अंशांच्या श्रेणीमध्ये असेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.\nराज्यात दोन ते तीन दिवसात मुसळधार पाऊस \nमाजी मंत्री प्रा. राम शिंदे यांच्यासह ३८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल \nमाजी मंत्री प्रा. राम शिंदे यांच्यासह ३८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल कर्जत / प्रतिनिधी कर्जत तालुक्यातील माहिजळगाव येथे दूध आं...\nतालुक्यात आज 25 व्यक्ती कोरोना बाधित, पारनेर शहरातील किराणा दुकानदार कोरोना बाधित \nपारनेर भाजी मंडईतील किराणा दुकानदाराच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची आज रात्री रॅपिड चाचणी तालुक्यात आज 25 व्यक्ती कोरोना बाधित, पारनेर ...\nसुरेगाव परिसरात बकरी ईद घरीच साजरी होणार -डॉ. सय्यद \nसुरेगाव परिसरात बकरी ईद घरीच साजरी होणार -डॉ. सय्यद कान्हेगाव/प्रतिनिधी : मुस्लिम धर्माचा पवित्र बकरी ईद सण कोरोनाच्या सावटाखाली असल्याने ...\nगांजीभोयरे येथे दोन गटात तुंबळ हाणामारी, १६ जणांन विरोधात गुन्हा दाखल \nपारनेर तालुक्यातील गांजीभोयरे येथे दोन गटात रस्त्याच्या कारणावरून तुंबळ हाणामारी पारनेर प्रतिनिधी - पारनेर तालुक्यातील ...\nतालुक्यात २४ पॉझिटिव्ह, तर येळपणे येथील एका रुग्णाचा मृत्यू. \nतालुक्यात २४ पॉझिटिव्ह, तर येळपणे येथील एका रुग्णाचा मृत्यू. येळपणे/ प्रतिनिधी :- श्रीगोंदा तालुक्यात आज दिवसभरात एकूण...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/corporate-katha-news/lateral-thinking-1313911/", "date_download": "2020-08-07T22:19:37Z", "digest": "sha1:LBRLFTURVRNJLJNMHXKSCCFDZ6OQJ32C", "length": 23016, "nlines": 255, "source_domain": "www.loksatta.com", "title": "lateral thinking | लॅटरल थिंकिंग | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nशार्कच्या पिल्लांच्या मासेमारीत वाढ\nसागरी किनारा मार्गचा भराव सुरक्षित\nकरिअरमध्येच नव्हे तर वैयक्तिक आयुष्यातही यशस्वी होण्यासाठी लॅटरल थिंकिंगची आवश्यकता असते.\nकरिअरमध्येच नव्हे तर वैयक्तिक आयुष्यातही यशस्वी होण्यासाठी लॅटरल थिंकिंगची आवश्यकता असते.\nएकदा एक गरीब शेतकऱ्याचा मुलगा वनविहाराला आलेल्या राजकन्येच्या प्रेमात पडतो. राजकन्यादेखील त्या मुलाच्या प्रेमात आकंठ बुडून जाते. राजाला हे सर्व प्रेमप्रकरण अमान्य असते; त्याला राजकन्या व शेतकऱ्याच्या मुलाला कायमचे विलग करायचे असते. पण राजाला, आपण सर्वाना समान लेखतो, आपण सर्वाना समान संधी देतो असे सर्व रयतेला दाखवूनदेखील द्यायचे होते. ढोंगीपणाच्या बुरख्याखाली आपला अंतस्थ हेतू साध्य करण्यासाठी राजा एक युक्ती करतो. तो दरबार भरवून घोषणा करतो की तो राजकन्येचा विवाह शेतकऱ्याच्या मुलासोबत करून द्यायला तयार आहे, पण एका अटीवर. ती अट म्हणजे राजा दोन चिठ्ठय़ा बनविणार; एकावर लिहिले जाईल मंजूर व दुसऱ्यावर नामंजूर. मुलाने मंजूर लिहिलेली चिठ्ठी निवडली तर राजकन्येचा विवाह शेतकऱ्याच्या मुलासोबत होणार व त्याने नामंजूर लिहिलेली चिठ्ठी उचलली तर हा विवाह होणार नाही.\nतो दरबार भरविण्याचा आदल्या रात्री दोन चिठ्ठय़ा बनवितो व दोन्ही वर नामंजूर असेच लिहितो. ही चलाखी करताना राजकन्येने पाहिलेले असते. भर दरबारामध्ये वडिलांचा अपमान होऊ नये म्हणून ही चलाखी ती फक्त आपल्या प्रियकराच्या कानामध्ये सांगते. शेतकऱ्याचा मुलगा मंद स्मित करत म्हणतो, ‘‘प्रिये चिंता करू नकोस, आपल्याला हवे तेच होईल,’’ दरबारामध्ये जेव्हा मुलगा सर्वासमोर चिठ्ठी उचलतो, तेव्हा तो ती वाचल्याचे नाटक करून लगेच त्या चिठ्ठीचे तुकडे करतो व राजकन्येवरून ते तुकडे नोटांसारखे ओवाळून टाकत आपण राजकन्येला जिंकल्याचे जाहीर करतो. राजाला खूप आश्चर्य वाटते. तो म्हणतो, ‘‘तू चिठ्ठीचे तुकडे केलेस मग आम्ही कसे मानू की तू जिंकलास’’ त्यावर त्या मुलाचे उत्तर होते, ‘‘महाराज, राहिलेली दुसरी चिठ्ठी उघडा, त्यावर नामंजूर लिहिले असेल म्हणजेच मला मिळालेली चिठ्ठी ‘मंजूर’ लिहिलेली होती हे सिद्ध होईल.’’ राजाला हे विधान खोडून काढणे शक्यच नसते. शेतकऱ्याच्या मुलाने लॅटरल थिंकिंग वापरून बाजी आपल्यावरच उलटविली हे एव्हाना राजाला कळून चुकलेले असते.\nलॅटरल थिंकिंग वापरून कॉर्पोरेट क्षेत्रामध्येदेखील यश कसे प्राप्त करता येते हे आपल्याला पुढील काही गोष्टींवरून लक्षात येईल. एका उद्योजकाला अमेरिकेमध्ये टर्किश कॉफी विकण्याचा धंदा चालू करायचा होता. टíकश कॉफी ही संकल्पनाच मुळात अमेरिकेमध्ये खूप कमी लोकांना माहीत असल्याने त्याचा अपेक्षित जम बसत नव्हता. मग विचार केला की ज्या लोकांनी कधी टíकश कॉफीच चाखली नाही अशा लोकांना टार्गेट केले तर त्या उद्योजकाने मग एस्प्रेसो कॉफी पिणाऱ्या लोकांकडे लक्ष केंद्रित केले. थोडय़ाच महिन्यांमध्ये या उद्योजकाचा टर्किश कॉफीचा धंदा १२०० टक्क्यांनी किंवा १३ पट वाढला. टर्किश कॉफी माहीत असलेलाच माणूस ती कॉफी ऑर्डर करेल या समजुतीला तडा देण्याचे काम केल्यामुळेच त्याच्या धंद्यामध्ये बरकत आली.\nग्���ेग एका रिक्रूटमेंट एजन्सीचा प्रमुख होता. त्याला एका नामवंत औषध कंपनीसाठी एक माणूस रिक्रूट करण्याची ऑर्डर मिळाली होती. आफ्रिकन अमेरिकन, २५ ते ३५ वयोगटातील तरुण जो दिसायला स्मार्ट असेल व सायन्समध्ये पदवीधर असेल असे काहीसे ते जॉब डिस्क्रिप्शन होते. ग्रेगच्या डेटा बेसमध्ये सध्या असा एकदेखील कँडिडेट नव्हता. त्याच्या ओळखीच्या काँटॅक्ट्समध्येदेखील असा माणूस उपलब्ध नव्हता. याच टेन्शनमध्ये असल्याने तो आज गाडीमध्ये पेट्रोल न भरताच बाहेर पडला होता. वाटेत त्याची गाडी पेट्रोल अभावी बंद पडली असताना एका तिशीतल्या आफ्रिकन अमेरिकन कार चालकाने ग्रेगला मदत करत ग्रेगची गाडी आपल्या गाडीमागे बांधून पेट्रोल पंपपर्यंत आणून दिली. ग्रेगने त्या कार चालकाचे आभार मानले, पण तो त्याचे नाव, पत्ता वगैरे विचारायचेच विसरून गेला. पण याच विसरभोळेपणामुळे त्याला एका भन्नाट कल्पना सुचली.\nतो तडक एका नामवंत औषध कंपनीच्या ऑफिसमध्ये पोहोचला. ज्या कंपनीसाठी त्याला माणूस शोधायचा होता त्या कंपनीची ही कंपनी प्रतिस्पर्धी होती. रिसेप्शनला पोहोचल्यावर ग्रेगने आपली गाडी कशी बंद पडली, आपल्याला कशी मदत मिळाली हे सर्व सांगितले, सोबत त्याने एक थाप मारली की त्या माणसाचे नाव विसरलो असलो तरी तो इथे काम करतो व तो सायन्स ग्रॅज्युएट आहे हे माझ्या लक्षात आहे. रिसेप्शनिस्टने मग त्याला त्या माणसाचे नाव ‘डेव्हिड’ आहे का असे विचारले. ग्रेग म्हणाला, ‘नाही.’ मग त्या रिसेप्शनिस्ट ने तो ‘मायकेल’ आहे का असे विचारले. त्यावरदेखील ग्रेग म्हणाला, ‘नाही.’ मग त्या रिसेप्शनिस्टने ‘जॉर्ज’, ‘डोनाल्ड’ अशी अजून काही नावे घेतली, पण ग्रेगने सर्व नावे नाकारली व सरतेशेवटी तो रिसेप्शनिस्टची दिलगिरी मागून व तिने केलेल्या प्रयत्नांचे आभार मानून माघारी निघाला. ग्रेगने मग स्वत:च्या ऑफिसमध्ये पोहोचताच जॉर्ज, डोनाल्ड, डेव्हिड, मायकेल या सर्वाना फोन केले, त्यांचा इंटरवू घेतला व त्यांच्यामधूनच एकाची निवड करून आपल्या क्लायंटची गरज पूर्ण केली.\nआपला रेझ्युमे रिक्रूटर लोकांच्या नजरेत सर्वप्रथम भरावा म्हणून एका मुलाने आपला रेझ्युमे चॉकोलेटच्या रॅपर (वेष्टन) रूपात बनविला. आपली सृजनशीलता जो रेझ्युमे डिझायनिंगमध्ये दाखवू शकतो तो आपल्याला जाहिरातीच्या नवनवीन कल्पना देखील सुचवू शकतो हे ताडून अन���क क्रिएटिव्ह कंपन्यांनी त्या मुलाला ताबडतोब जॉब ऑफर केला.\nदुसऱ्या एका मुलाने टॉपच्या क्रिएटिव्ह कंपन्यांच्या डायरेक्टरची नावे शोधून काढली. त्याने मग फक्त सहा डॉलर खर्च करून काही गुगलच्या जाहिराती विकत घेतल्या. जेव्हा कधी हे डायरेक्टर स्वत:चे नाव गुगलवर शोधायचे तेव्हा एक जाहिरात पॉपअप व्हायची ज्यात लिहिलेले असायचे, ‘श्रीमान, स्वत:चे नाव शोधण्यात जेवढे थ्रिल आहे त्यापेक्षा जास्त थ्रिल मला हायर करण्यात आहे’ हे काही वेगळे सांगायला हवे का की अशा मुलाला त्वरित जॉब ऑफर करण्यासाठी बोलावून घेण्यात आले\nलॅटरल थिंकिंगचा फंडा आता तुमच्याही अंगवळणी पडूच द्या; बघा मग तुमचे करिअर कसे खऱ्या अर्थाने उजळून निघू शकते\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nसुशांतच्या मृत्यूपूर्वी काही दिवस आधी रियाने मुंबईत घेतले दोन आलिशान फ्लॅट्स\nश्रुती मोदी आहे तरी कोण सुशांतच्या मृत्यूप्रकरणी CBI ने तिच्या विरोधात दाखल केला गुन्हा\nसुशांत सिंहच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे देण्यास रिया चक्रवर्तीचा विरोध, म्हणाली...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल शंकुतला देवींनी मृत्यूआधी केलेली 'ती' भविष्यवाणी ठरली खरी\nसोनू सूदच्या मदतीचा ओघ कायम; रशियात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना केलं एअरलिफ्ट\nराज्यातील ग्रामीण भागांमधील करोना प्रादुर्भाव चिंताजनक\nकंपनी सेक्रेटरी प्रवेश परीक्षा ऑनलाइन\nदेशात २४ तासांत ६२,५३८ रुग्ण\nमुंबईतील ७७ टक्के रुग्ण करोनामुक्त\nमशिदीच्या पायाभरणीस जाणार नाही - आदित्यनाथ\nवकील तूर्त अत्यावश्यक सेवेत नाहीत\nऑनलाइन वर्गाना प्राध्यापकांचा विरोध\nतंत्रशिक्षण पदविका प्रवेशप्रक्रिया सोमवारपासून\nमुंबईतील मॉल्समध्ये ‘आरोग्य सेतू’ची ग्राहकांवर सक्ती\nयूपीएससी गुणवंताशी सोमवारी संवाद\n3 साथी हाथ बढमना\nअजित पवार मनसे नगरसेवकावर भडकले; म्हणाले, \"आमचे चार मंत्री करोना पॉझिटिव्ह आलेत\"X", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/tag/nitin-gadkari/page/4/", "date_download": "2020-08-07T21:50:17Z", "digest": "sha1:ALDAXMXACL6NPC4AZ5R345JJFJIDWEBQ", "length": 10291, "nlines": 227, "source_domain": "www.loksatta.com", "title": "BJP Nitin Gadkari : latest news, Photos,Interview, Speech, Videos,Exclusive Stories", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nशार्कच्या पिल्लांच्या मासेमारीत वाढ\nसागरी किनारा मार्गचा भराव सुरक्षित\nसार्वजनिक विभागाच्या बसमध्ये पॅनिक बटन आणि सीसीटीव्ही बंधनकारक- नितीन गडकरी...\nपालकमंत्र्यांच्या शिष्टाईनंतर नाशिक रस्ता...\nपाण्यासाठी केंद्राचा मदतीचा हात ; भरीव मदत देण्याचे केंद्र...\nमुंबई बंदराचा लवकरच कायापालट...\nदेशात आता 3D गतिरोधक, नितीन गडकरींची संकल्पना...\nक्रिकेट सामने रद्द करून पाणी प्रश्न सुटणार नाही...\nन्यायालय नव्हे, ‘ओएसडी’ सरकार चालवितात\nसगळेच निर्णय न्यायालय घेणार असेल तर सरकारची गरजच काय\nमहाराष्ट्रातील राज्यकर्त्यांनी सिंचनावर अधिक लक्ष केंद्रित करण्याची गरज- गडकरी...\n.. तरीही आसामसाठी काम सुरू ठेवणार – गडकरी...\nसाडेबारा टक्के भूखंडासाठी नितीन गडकरींना साकडे...\n‘किंगफिशर’साठी गडकरींची तत्कालीन अर्थमंत्र्यांकडे रदबदली...\n‘प्रतिमा विरुद्ध वास्तव’ ही शोकांतिका – गडकरी...\nनितीन गडकरींच्या मेहुण्याकडे चोरी, ११ महिन्यानंतरही आरोपी मोकाट...\nगडकरी, फडणवीसांकडून एकच घोषणा वारंवार...\nसुशांतच्या मृत्यूपूर्वी काही दिवस आधी रियाने मुंबईत घेतले दोन आलिशान फ्लॅट्स\nश्रुती मोदी आहे तरी कोण सुशांतच्या मृत्यूप्रकरणी CBI ने तिच्या विरोधात दाखल केला गुन्हा\nसुशांत सिंहच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे देण्यास रिया चक्रवर्तीचा विरोध, म्हणाली...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल शंकुतला देवींनी मृत्यूआधी केलेली 'ती' भविष्यवाणी ठरली खरी\nसोनू सूदच्या मदतीचा ओघ कायम; रशियात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना केलं एअरलिफ्ट\nराज्यातील ग्रामीण भागांमधील करोना प्रादुर्भाव चिंताजनक\nकंपनी सेक्रेटरी प्रवेश परीक्षा ऑनलाइन\nदेशात २४ तासांत ६२,५३८ रुग्ण\nमुंबईतील ७७ टक्के रुग्ण करोनामुक्त\nमशिदीच्या पायाभरणीस जाणार नाही - आदित्यनाथ\nवकील तूर्त अत्यावश्यक सेवेत नाहीत\nऑनलाइन वर्गाना प्राध्यापकांचा विरोध\nतंत्रशिक्षण पदविका प्रवेशप्रक्रिया सोमवारपासून\nमुंबईतील मॉल्समध्ये ‘आरोग्य सेतू’ची ग्राहकांवर सक्ती\nयूपीएससी गुणवंताशी सोमवारी संवाद\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\nअजित पवार मनसे न���रसेवकावर भडकले; म्हणाले, \"आमचे चार मंत्री करोना पॉझिटिव्ह आलेत\"X\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nमुंबईतील ७७ टक्के रुग्ण करोनामुक्त\n‘सिंधू’ कडून प्रत्येक स्त्रीनं शिकायला हव्यात या सात गोष्टी\nपदोन्नतीतील आरक्षणावरून सरकार विरुद्ध मंत्री\nप्रथम वर्ष पदवीच्या ऑनलाइन प्रवेश अर्जासाठी भरमसाट शुल्कवसुली\nप्रकल्पासाठी वाघांचे स्थलांतर अयोग्य\nआईवडिलांसह दोन मुलांची हत्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://incubator.wikimedia.org/wiki/Wy/mr/%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80", "date_download": "2020-08-07T22:19:27Z", "digest": "sha1:KRLSX32HVFGF4XMREH4KGDNYHAT4Y2GY", "length": 2847, "nlines": 65, "source_domain": "incubator.wikimedia.org", "title": "Wy/mr/लेण्याद्री - Wikimedia Incubator", "raw_content": "\nअष्टविनायकापैकी सहावा गणपती लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मक. जुन्नर तालुक्यातील जुन्नर लेण्यांच्या समुदायात आणि कुकडी नदीच्या परिसरात डोंगरावर श्री गिरिजात्मक गणेशाचे हे स्वयंभू स्थान आहे. श्री गणेशाची प्रसन्न मूर्ती असून ती दगडामध्ये कोरलेली आहे. मंदिर परिसरातील खडकामध्ये कोरीवकाम, खोदकाम केलेले आहे. पेशवे काळात या मंदिराचा जीर्णोद्धार झाला होता. मंदिरात दगडी खांब आहेत व त्यावर वाघ, सिंह, हत्ती असे सुंदर नक्षीकाम केलेले आहे. मंदिरात जाण्यासाठी डोंगरावर सुमारे ४०० पायऱ्या आहेत.\nलेण्याद्रीचा श्री गिरिजात्मक हा जुन्नरपासून ७ कि.मी. अंतरावर आहे, तर पुण्यापासून सुमारे ९७ कि. मी. अंतरावर हे ठिकाण आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://lokbharatnews.com/?p=11652", "date_download": "2020-08-07T20:31:32Z", "digest": "sha1:U5RCIRDD6ASAUZNP2LN6KN34PWHRPMPH", "length": 12658, "nlines": 70, "source_domain": "lokbharatnews.com", "title": "स्वा.रा.ती.म. विद्यापीठाच्या चुकीची परीक्षा पद्धती बदलण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या मान्यवरांचे महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या विद्यार्थी कल्याण मंडळाच्या वतीने सन्मान.", "raw_content": "\nसंपादक ज्ञानेश्वर डोईजड व सहसंपादक – वैजनाथ स्वामी\nस्वा.रा.ती.म. विद्यापीठाच्या चुकीची परीक्षा पद्धती बदलण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या मान्यवरांचे महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या विद्यार्थी कल्याण मंडळाच्या वतीने सन्मान.\nइतर बातम्या नांदेड जिल्हा मराठवाडा\nMarch 13, 2020 ज्ञानेश्वर डोईजड - संपादक\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी लोकभारत न्युजच्या फेसबुक पेज ला ल���ईक करा\nस्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ नांदेड च्या वतीने राबवलेल्या चुकीच्या परीक्षा पद्धतीमुळे विद्यापीठातील पदवीचे शिक्षण घेणारे जवळपास 96% विद्यार्थी नापास झाले होते त्याच्या विरोधात उदगीर येथील विद्यार्थी आंदोलन केले होते याची दखल घेत स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे राज्यपाल नियुक्त सिनेट सदस्य तथा युवासेनेचे लातूर जिल्हा संपर्क प्रमुख प्रा.सुरज दामरे यांनी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत साहेब यांच्याकडे पाठपुरावा करून विद्यापीठाचे कुलगुरू,विद्यापीठाचे रजिस्ट्रार,राज्यपाल नियुक्त सिनेट सदस्य प्रा.सुरज दामरे व विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून मराठवाडा अससोसिएशन फॉर स्टुडंट संघटनेचे विभागीय अध्यक्ष श्रीकांत जाधव व अन्य विद्यार्थ्यांची उच्च व तंत्रशिक्षणमंत्री यांच्या निवासस्थानी बैठक घेऊन या बैठकीत विद्यापीठाचे कुलगुरू,विद्यापीठाचे रजिस्ट्रार यांना तात्काळ ही परीक्षा पद्धती बदलून एका दिवशी एकच पेपर घ्यावा,पुर्नमूल्यांकणाची फिस परत करावी,निकाल लवकर लावून फेरपरिक्षा लवकरात लवकर घ्यावी व यापुढील विद्यार्थ्यांच्या संदर्भात जो कोणता निर्णय घेण्यात येईल तो विद्यार्थ्यांना विश्वासात घेऊन घ्यावा असे सक्त आदेश देण्यात आले होते या आदेशाप्रमाणे विद्यापीठाने 9 मार्च रोजी एका दिवशी एकच पेपर घेण्यात येईल असे परिपत्रक काढून सगळ्यात मोठी मागणी मान्य करून विद्यार्थ्यांना व हे मागणी लावून धरणाऱ्या अनेक मंडळींना दिलासा दिला व विद्यापीठाला हा निर्णय घेण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा करणारे राज्यपाल नियुक्त सिनेट सदस्य तथा युवासेनेचे लातूर जिल्हा संपर्क प्रमुख प्रा.सुरज दामरे,लोकभारतीचे अजित शिंदे व मराठवाडा अससोसिएशन फॉर स्टुडंट या विद्यार्थी संघटनेचे विभागीय अध्यक्ष श्रीकांत जाधव यांचा महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या वतीने आभार कार्यक्रम घेऊन सत्कार करण्यात आला.\nयाप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य.डॉ.आर.आर.तांबोळी,उपप्राचार्य.डॉ.राजकुमार मस्के,लोकप्रशासन विभागप्रमुख प्रा.डॉ. गौरव जेवळीकर,प्रा.मोरे मॅडम,प्रा.भद्रशेट्टे मॅडम,प्रा.मुळे सर,युवासेनेचे मा.उपजिल्हाप्रमुख लक्ष्मण पेटकर,संतोष माने लातूर, युवासेना उपजिल्हाप्रमुख रमन माने,श्रीनिवास नरहरे,तालुका प्रमुख उपेंद्र काळेगोरे,शहर प्रमुख रोहित पाटिल,शिवसेना उपतालुकाप्रमुख अंकुश ताटपल्ले ता.समन्वयक संगम पाटिल आदी उपस्थित होते.या आभार कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिषेक झुंगास्वामी यांनी केले तर प्रास्ताविक व आभार सुधीर कांबळे यांनी केले\nअस्मिता फाऊंडेशनच्या माध्यमातून किशोरवयीन मुली, महिलांच्या आरोग्यासाठी झटणाऱ्या – ऋतुजा कांबळे\nमुखेड येथील तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय जळून खाक कक्षातील म्हत्त्वाचे दस्तावेज जळाले\nदिव्यांग वृद्ध निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र शाखेच्या बोर्डाचे अनावरण चंपतराव डाकोरे यांच्या हस्ते\nमुखेडच्या दुय्यम निबंधक कार्यालयात दलालांचा सुळसुळाट गोर गरीबांची होते सर्रास आर्थिक पिळवणुक ; कार्यवाही करण्याची मागणी\nJune 3, 2020 June 3, 2020 ज्ञानेश्वर डोईजड - संपादक\nश्रीमदभगवतगीता पाठांतर स्पर्धेत वंशिका काचावार प्रथम\nFebruary 10, 2020 ज्ञानेश्वर डोईजड - संपादक\nशिवशंकर स्वामी यांनी जन्मदिनी वृक्षारोपण करून जन्मदिवस कोरोना योधांना समर्पित केले\nप्रधानमंत्री आवास योजनेचे प्रपत्र ड च्या लाभार्थ्यांची आधार लिंक सुरु करा – डॉ.रणजीत काळे\nखा.प्रताप पाटील चिखलीकर यांना कोरोनाची लागण …..नांदेडात कोरोनाने पालकमंत्री,आमदार नंतर खासदारालाही सोडले नाही\nकोरोनामुळे लॉकडाऊन भोगस बियाणेमुळे दुबार पेरणी – पैसा संपला ,बँक काय शेतकऱ्यांना नविन कर्ज देईना..\nजिप मुख्य कार्यकारी अधिकारी समोरच ग्रामीण भागातील आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार समोर …अंबुलगा येथे दिली होती भेट\nशिवशंकर स्वामी यांनी जन्मदिनी वृक्षारोपण करून जन्मदिवस कोरोना योधांना समर्पित केले August 7, 2020\nप्रधानमंत्री आवास योजनेचे प्रपत्र ड च्या लाभार्थ्यांची आधार लिंक सुरु करा – डॉ.रणजीत काळे August 7, 2020\nखा.प्रताप पाटील चिखलीकर यांना कोरोनाची लागण …..नांदेडात कोरोनाने पालकमंत्री,आमदार नंतर खासदारालाही सोडले नाही August 7, 2020\n\"लोकभारत न्यूज\" पोर्टल द्वारा प्रसिद्ध बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक मालक सहमत असतीलच असे नाही. चुकून काही वाद निर्माण झाल्यास मुखेड न्यायालय अंतर्गत मर्यादित राहील. C-2019 CopyRight लोकभारत न्यूज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/nagpur-vidarbha-news/nagpur/nagpur-student-murdered-by-student/articleshow/61695247.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article2", "date_download": "2020-08-07T22:08:17Z", "digest": "sha1:3GGJY634JTZODEN4MVAVV3V6D6BP4ER6", "length": 10222, "nlines": 111, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nविद्यार्थीच निघाला प्रदीपचा मारेकरी\nयवतमाळ : आदिवासी आश्रमशाळेतील प्रदीप शेळके या विद्यार्थ्याचा खून शाळेतीलच एका विद्यार्थ्याने केल्याची धक्कादायक बाब शुक्रवारी उघड झाली.\nयवतमाळ : आदिवासी आश्रमशाळेतील प्रदीप शेळके या विद्यार्थ्याचा खून शाळेतीलच एका विद्यार्थ्याने केल्याची धक्कादायक बाब शुक्रवारी उघड झाली.\nउमरखेड तालुक्यातील ढाणकी येथील आदिवासी निवासी आश्रमशाळेतील सहाव्या वर्गातील प्रदीप शेळके या विद्यार्थ्याची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली होती. अप्पर पोलिस अधीक्षक अमरसिंग जाधव व त्यांचे पथक या प्रकरणाचा शोध घेत असताना प्रदीपचा खून शाळेतीलच नवव्या वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्याने केल्याचे आढळून आले. शुक्रवारी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\nसहकारी महिलेवर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याकडून अत्याचा...\nNagpur Crime 'या' शिवसेना नेत्याकडे मागितली ८० लाखांची ...\nकरोना रुग्णांची लूटमार करणाऱ्या रुग्णालयाला तुकाराम मुं...\nअनैतिक संबंधात अडचण ठरणाऱ्या पतीची प्रियकराच्या मदतीने ...\n​ वाघांच्या जोडीची विष देऊन शिकार महत्तवाचा लेख\nसुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी रिया चक्रवर्तीला अटक होणार\n'संयुक्त राष्ट्रा'च्या गाडीतील आक्षेपार्ह सेक्स व्हिडिओ व्हायरल\nहरयाणा: सेक्स रॅकेट उघडकीस\nमार्क्ससाठी सेक्स घोटाळा: विरोधकांची CBI चौकशीची मागणी\nऔरंगाबादमध्ये जीवाची बाजी लावून तरुणांनी वाचवले बुडणाऱ्या तरुणाचे प्राण\nराफेल विमाने भारतात दाखल, नौदलाकडून स्वागत\nदेशकेरळ विमान दुर्घटना टेबलटॉप रनवेमुळे समजून घ्या दुर्घटनेचं कारण\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\nमुंबईदिवसभरात १० हजार ९०६ रुग्णांची करोनावर म���त; ३०० दगावले\n कोकणात गणपती स्पेशल ट्रेन, २ दिवसांत घोषणा\nनागपूरअनैतिक संबंधात अडचण ठरणाऱ्या पतीची प्रियकराच्या मदतीने हत्या\nनागपूरनागपुरातील करोनाचा 'हा' आकडा चिंता वाढवणारा\nमुंबईएअर इंडिया विमान अपघातात महाराष्ट्रातील वैमानिकाचा मृत्यू\nकोल्हापूरकोल्हापूरला पुराचा धोका कायम; पंचगंगेची पाणी पातळी ४५ फुटांवर\nमुंबईरिया चक्रवर्तीची ८ तास चौकशी; कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता\nहेल्थनिरोगी आरोग्यासाठी वयानुसार किती वेळ झोपणे ठरेल योग्य\nमोबाइलसर्वात जास्त विकला जाणारा अँड्रॉयड फोन झाला स्वस्त; नवी किंमत पाहा\nविज्ञान-तंत्रज्ञानइंडियन ब्रँड Shinco चे ३ जबरदस्त टीव्ही लाँच, जाणून घ्या किंमत-फीचर्स\nविज्ञान-तंत्रज्ञानAmazon सेलचा शेवटचा दिवस, कमी किंमतीत मिळताहेत जबरदस्त गॅझेट्स\nरिलेशनशिपभावाच्या संगतीत बहिण बनू शकते एक चांगली व्यक्ती, आम्ही नाही विज्ञान म्हणतंय हे\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/15-killed-in-two-road-accidents-in-uttar-pradesh/", "date_download": "2020-08-07T21:47:52Z", "digest": "sha1:WNGYORIV2EJIAKMNN2BDPADJ3VQC7GJV", "length": 5139, "nlines": 86, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "उत्तर प्रदेशातील दोन अपघातात 15 ठार", "raw_content": "\nउत्तर प्रदेशातील दोन अपघातात 15 ठार\nफतेहपूर: उत्तर प्रदेशमध्ये बुधवारी झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात सुमारे 15 नागरिकांचा मृत्यू झाला आहे, तर 36 जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील काही जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती डॉक्‍टरांकडून देण्यात आली आहे.\nफतेहपुर येथे बुधवारी सकाळी झालेल्या दुर्घटनेत सात जण ठार, तर 25 जण जखमी झाले. ही दुर्घटना बिलारी-कुन्हा मोध मार्गावर खासगी बस आणि ट्रक यांच्यात धडक झाल्याने घडली. खासगी प्रवासी बस ही फतेहपुरवरून जहानाबादला जात होती. यात 7 जणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची नोंद चंदपुर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.\nदुसरी दुर्घटना मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास संभल जिल्ह्यातील मोरादाबाद-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर घडली. एक खासगी ��्रवासी वाहन उलटल्याने झालेल्या अपघातात 8 जण ठार, तर 11 जण जखमी झाले. हे प्रवासी वाहन एका लग्नावरून परत येत असताना लेहरवान गावाजवळ अपघातग्रस्त झाले.\nराज्य वन्यजीव मंडळाच्या विचारार्थ प्रस्तावासाठी ड्रोन सर्व्हे आवश्यक – मुख्यमंत्री\nतंत्रशिक्षण प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया १० ते २५ ऑगस्टदरम्यान\nपिंपरी-चिंचवड शहर पुन्हा रेडझोनमध्ये\n#IPL2020 : कोकाकोला किंवा जिओची प्रायोजकता मिळणार\nकॉंग्रेस व चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या करारची चौकशी करणारी याचिका फेटाळली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/saptarang/egypt-balloon-ride-write-snigdha-gole-kotkar-article-saptarang-191814", "date_download": "2020-08-07T20:55:31Z", "digest": "sha1:DUQJPKRBASNHIX6EKW3SCW3IDHYOIR5Y", "length": 29568, "nlines": 290, "source_domain": "www.esakal.com", "title": "सफर बलूनची...इजिप्तमधली (स्निग्धा गोळे-कोटकर) | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर शनिवार, ऑगस्ट 8, 2020\nसफर बलूनची...इजिप्तमधली (स्निग्धा गोळे-कोटकर)\nरविवार, 2 जून 2019\nअखेर आमचा बलून योग्य ठिकाणी जमिनीवर अलगद टेकला. चालकाला धन्यवाद देऊन आम्ही खाली उतरलो. एखाद्या पक्ष्यासारखा केलेला स्वैर, आनंदी विहार आता संपला होता. गेला तासभर आम्ही जणू काही स्वप्नभूमीतच संचार करत होतो...\nअखेर आमचा बलून योग्य ठिकाणी जमिनीवर अलगद टेकला. चालकाला धन्यवाद देऊन आम्ही खाली उतरलो. एखाद्या पक्ष्यासारखा केलेला स्वैर, आनंदी विहार आता संपला होता. गेला तासभर आम्ही जणू काही स्वप्नभूमीतच संचार करत होतो...\nत्या दिवशी भल्या पहाटे आम्ही दोघं - मी आणि यजमान- निघालो होतो बलूनमधून हवाई सफर करण्यासाठी. आदल्या दिवशी नाईल नदीच्या काठी लुक्‍सॉरला आमचं जहाज नांगरलं गेलं. इजिप्तच्या आमच्या या सहलीत खरं तर बलूनसफर समाविष्ट नव्हती; पण टूरिस्ट गाईडच्या खास शिफारशीमुळे आम्ही बलून सफरीचं बुकिंग केलं. बलूनमधून सूर्योदय पाहायला मिळावा म्हणून मुद्दाम पहाटेची वेळ निवडली. पहाटेच्या वेळी आम्हाला नेण्यासाठी गाडी आली आणि आम्ही निघालो. थोड्याच वेळात बोटींच्या धक्‍क्‍यावर पोचलो आणि नाईल नदीच्या पल्याड जाण्यासाठी एका बोटीत बसलो. बोटीत चहा-कॉफीची जय्यत तयारी होती. गरमागरम कॉफीचे घुटके घेईपर्यंत पैलतीरी पोचलोसुद्धा. तिथं एक मोठी गाडी आम्हाला गावाबाहेर घेऊन जाण्यासाठी थांबली होती. गाडीत बसून गावाबाहेरच्या दिशेनं निघालो. वाटेत दोन्ही बाजूंना पसरलेली शेती. दाट काळोखाला कापत आमची गाडी चाललेली. थंडीचे दिवस. वाटेतली खेडेगावं अगदी गाढ झोपेत. रस्त्यावर चिटपाखरूही नाही. आसमंतात नीरव शांतता. पर्यटकांच्या एखाद्‌दुसऱ्या गाडीचाच काय तो आवाज. प्रत्येक मोठ्या चौकात आणि गावागावाच्या वेशीवर पोलिस चौकी. स्टेनगनधारी पोलीस अगदी सावधचित्त उभे. जगभरात दहशतवादाचं जे थैमान सुरू आहे, त्याला इजिप्त देशही अपवाद नाही. दहशतवाद्यांकडून पर्यटकांच्या हत्येच्या घटना इथं अधूनमधून घडत असतात. पर्यटनावर देशाचं मोठं उत्पन्न अवलंबून आहे म्हणून दहशतवाद्यांपासून पर्यटकांना संरक्षण देण्यासाठी इजिप्त सरकारनं घेतलेली ही पोलिस चौक्‍यांची खबरदारी. माझ्या मनात भीतीची पाल चुकचुकली. इतक्‍या पोलिस चौक्‍या आहेत म्हणजे आपण इथं नक्की सुरक्षित आहोत का दहशतवाद्यांचा इथं सुळसुळाट तर नसावा ना दहशतवाद्यांचा इथं सुळसुळाट तर नसावा ना अखेर आमची गाडी एका मोकळ्या मैदानापाशी येऊन थांबली. इथं पर्यटकांची लगबग होती. काहीजण आमच्या आधीच येऊन पोचले होते. काहीजण अजून येत होते. पहाटेची वेळ असल्यामुळे थंडीचा जोर होता. सगळेजण गरम कपडे, टोप्या, हातमोजे, बूट असा जामानिमा करून आले होते. आजूबाजूला बलून जमिनीवर निपचित पडलेले होते. धरणाकाठी वाळत घातलेल्या रंगीबेरंगी साड्यांसारखे अखेर आमची गाडी एका मोकळ्या मैदानापाशी येऊन थांबली. इथं पर्यटकांची लगबग होती. काहीजण आमच्या आधीच येऊन पोचले होते. काहीजण अजून येत होते. पहाटेची वेळ असल्यामुळे थंडीचा जोर होता. सगळेजण गरम कपडे, टोप्या, हातमोजे, बूट असा जामानिमा करून आले होते. आजूबाजूला बलून जमिनीवर निपचित पडलेले होते. धरणाकाठी वाळत घातलेल्या रंगीबेरंगी साड्यांसारखे काही ठिकाणी बलूनमध्ये प्राण फुंकण्याची खटपट सुरू होती. उंच, मोठ्या सिलिंडरमधल्या वायूवर प्रखर ज्योती पेटवल्या जात होत्या. गरम हवेच्या झोतामुळे एकामागोमाग एक बलून \"जागे' होऊन आता उठून बसू लागले होते काही ठिकाणी बलूनमध्ये प्राण फुंकण्याची खटपट सुरू होती. उंच, मोठ्या सिलिंडरमधल्या वायूवर प्रखर ज्योती पेटवल्या जात होत्या. गरम हवेच्या झोतामुळे एकामागोमाग एक बलून \"जागे' होऊन आता उठून बसू लागले होते ते उडून जाऊ नयेत म्हणून दोरखंडानं घट्ट बांधून ठेवले होते. या बलून्सचे रंग कसे झळझळीत. कुठं गर्द हिरव्याच्या जोडीला हळदपिवळा, तर कुठं लालचुटुकच्या साथीला निळाशार. कुठं गडद नारिंगी तर कुठं मोरपिशी निळा. तळातल्या ज्योतीमुळे हे रंग अधिकच खुलत होते आणि काळोखाच्या काळ्या पार्श्वभूमीवर उठून दिसत होते. एवढ्यात आमचा मार्गदर्शक आला आणि आमच्या गटाला बाजूला घेऊन गेला. त्यानं आम्हाला सगळ्यांना फेर धरायला सांगितलं. या लहानशा गटात कुणी चिनी, कुणी जपानी, कुणी स्वीडिश, तर आम्ही भारतीय. एकमेकांचा हात धरून सगळ्यांनी गोल रिंगण धरलं. सगळेजण मध्यभागी आलो, पुन्हा लांब जाऊन फेर धरला. बलूनच्या उजेडात सर्वांचे चेहरे उजळून गेले होते. बलूनसफारीची उत्सुकता सगळ्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. \"इमर्जन्सी लॅंडिंग'ची वेळ आली तर काय करायचं याचा सराव करून घेतला गेला आणि आम्ही सगळे सफरीसाठी सज्ज झालो.\nबलूनखाली बांधलेल्या एका जाड वेताच्या उंच चौकोनी टोपलीत आम्ही चढलो (की उतरलो). टोपली वेताची असली तरी भक्कम होती. तिच्या प्रत्येक कोपऱ्यात दोन किंवा तीन जणांना उभं केलं गेलं. आमच्या कोपऱ्यात मी आणि यजमान असे आम्ही दोघंच. चालकानं गरम हवेचा झोत वाढवला आणि काही क्षणांत आमचा बलून जमीन सोडून आकाशाकडं अलगद झेपावला. आजवर अनेकदा विमानप्रवासात जमिनीवरचं जग न्याहाळलं होतं. विमानोड्डाण करत असताना खालचं चित्र डोळ्यांना दिसलं तरी ते मनात साठवण्याच्या आधीच आपली खालच्या जगाशी ताटातूट होते; पण या बलूनची मजाच निराळी. ही एक \"उडती गॅलरी'च जणू. मोकळा वारा हवा तेवढा प्यावा आणि क्षितिजापर्यंतचा सुंदर \"नजारा' मनात हवा तेवढा साठवून घ्यावा. इथं विमानाचा बंदिस्तपणा नव्हता. आता हळूहळू फटफटायला लागलं होतं. एकेक चांदणी निस्तेज व्हायला लागली होती. पूर्व दिशेला क्षितिजावर हलकी गुलाबी झळाळी दिसू लागली होती. सूर्याची स्वारी येण्याची आम्ही सर्वजण वाट पाहत होतो. आजूबाजूचं सृष्टिसौंदर्य न्याहाळताना पूर्वेकडं लक्ष ठेवून होतो आणि एका सुंदर क्षणी तो आला). टोपली वेताची असली तरी भक्कम होती. तिच्या प्रत्येक कोपऱ्यात दोन किंवा तीन जणांना उभं केलं गेलं. आमच्या कोपऱ्यात मी आणि यजमान असे आम्ही दोघंच. चालकानं गरम हवेचा झोत वाढवला आणि काही क्षणांत आमचा बलून जमीन सोडून आकाशाकडं अलगद झेपावला. आजवर अनेकदा विमानप्रवासात जमिनीवरचं जग न्याहाळलं होतं. विमानोड्डाण करत असताना खालचं चित्र डोळ्यांना दिसलं तरी ते मनात साठवण्याच्या आधीच आपली खालच्या जगाशी ताटातूट होते; पण या बलूनची मजाच निराळी. ही एक \"उडती गॅलरी'च जणू. मोकळा वारा हवा तेवढा प्यावा आणि क्षितिजापर्यंतचा सुंदर \"नजारा' मनात हवा तेवढा साठवून घ्यावा. इथं विमानाचा बंदिस्तपणा नव्हता. आता हळूहळू फटफटायला लागलं होतं. एकेक चांदणी निस्तेज व्हायला लागली होती. पूर्व दिशेला क्षितिजावर हलकी गुलाबी झळाळी दिसू लागली होती. सूर्याची स्वारी येण्याची आम्ही सर्वजण वाट पाहत होतो. आजूबाजूचं सृष्टिसौंदर्य न्याहाळताना पूर्वेकडं लक्ष ठेवून होतो आणि एका सुंदर क्षणी तो आला रोजच्या शिरस्त्याप्रमाणे त्यानं जगाच्या रंगभूमीवर प्रवेश केला आणि एखाद्या कसलेल्या अभिनेत्याप्रमाणे एंट्रीलाच टाळ्या मिळवल्या. तसा तो रोजच येतो म्हणा; पण रोजच्या गडबडीत त्याच्याकडं पाहायला आपल्याला कुठं सवड असते रोजच्या शिरस्त्याप्रमाणे त्यानं जगाच्या रंगभूमीवर प्रवेश केला आणि एखाद्या कसलेल्या अभिनेत्याप्रमाणे एंट्रीलाच टाळ्या मिळवल्या. तसा तो रोजच येतो म्हणा; पण रोजच्या गडबडीत त्याच्याकडं पाहायला आपल्याला कुठं सवड असते सूर्याचं हे साजिरं बालरूप मनात साठवून ठेवावंसं. कारण, काही वेळातच त्याचं तेज इतकं वाढणार होतं की त्याला न्याहाळणं-निरखणं तर दूरच; पण त्याच्याकडं साधी नजर टाकणंही कठीण होणार होतं.\nदूर बघितलं तर हॅटशेपसूटचं मंदिर दिसलं. हॅटशेपसूट ही इजिप्तच्या इतिहासातली एक विख्यात राणी. शूर आणि कर्तबगार, मुक्त स्त्री. तिचं तीनमजली मंदिर याच सहलीत आम्ही बघितलं होतं. मोठमोठ्या खांबांच्या लांबच लांब ओवऱ्या असलेलं आणि एखाद्या पंचतारांकित हॉटेलपेक्षाही भव्य असं ते मंदिर आज या उंचीवरून खेळण्यातल्या एखाद्या इमारतीसारखं दिसत होतं. मंदिर आणि त्याची पाठराखण करणारे मागचे डोंगर सकाळच्या कोवळ्या उन्हात न्हाऊन निघाले होते. गवताचं एक पातंही अंगावर न बाळगणारे ते रुक्ष डोंगर सोन्याच्या राशींसारखे चमकत होते. खाली डोकावलं तर दूरपर्यंत पसरलेली हिरवीगार शेती. पाणी पिऊन तृप्त, तरारलेली पिकं. हिरवाईच्या असंख्य छटा. मध्येच एका तळ्याचा चमकणारा आयताकृती आरसा. सरळसोट वाहत चाललेला एक पाण्याचा पाट. त्याच्या कडेला खजुराची झाडं शिस्तीनं ओळीत उभी. आपण एका वाळवंटी देशात आहोत यावर विश्वास बसू नये इतकी हिरवाई. ही सगळी नाईल नदीची कृपा धुक्‍याची दुलई आता विरत चालली होती. क्वचित कुठं एखादा शेताकडं चाललेला शेतकरी. थंडगार हवेत एकटाच विहरणारा चुकार बगळा. बाकी आसमंतात अजून सामसूम होती. इजिप्तमधे शेतात बंगला बांधायची पद्धत नसावी बहुतेक; पण बांधला गेला तर त्या बंगल्याला \"नाईलकृपा' हे नाव अगदी शोभून दिसेल धुक्‍याची दुलई आता विरत चालली होती. क्वचित कुठं एखादा शेताकडं चाललेला शेतकरी. थंडगार हवेत एकटाच विहरणारा चुकार बगळा. बाकी आसमंतात अजून सामसूम होती. इजिप्तमधे शेतात बंगला बांधायची पद्धत नसावी बहुतेक; पण बांधला गेला तर त्या बंगल्याला \"नाईलकृपा' हे नाव अगदी शोभून दिसेल क्षितिजाकडं नजर टाकली तर अनेक रंगीबेरंगी बलून तरंगताना दिसत होते. पहाटे पाहिलेली आकाशाची काळी पार्श्वभूमी आता फिकट निळी झाली होती. आमचा बलूनचालक अगदी निष्णातपणे बलून चालवत होता. वाऱ्याच्या वेगानुसार आणि दिशेनुसार तो ज्योतीचा प्रखरपणा कमी-जास्त करत होता. ज्योत प्रखर करत तो बलून अगदी उंच घेऊन गेला आणि एका क्षणी त्यानं \"आपला बलून सर्वांत जास्त उंचीवर आहे' अशी घोषणा केली. हे ऐकल्यावर आम्ही सहप्रवाशांनी एकच जल्लोष केला. जेमतेम 50-60 बलून्सचं ते छोटंसं विश्व; पण त्यातही \"सर्वोच्च' असल्याची भावना आम्हाला आनंद देऊन गेली क्षितिजाकडं नजर टाकली तर अनेक रंगीबेरंगी बलून तरंगताना दिसत होते. पहाटे पाहिलेली आकाशाची काळी पार्श्वभूमी आता फिकट निळी झाली होती. आमचा बलूनचालक अगदी निष्णातपणे बलून चालवत होता. वाऱ्याच्या वेगानुसार आणि दिशेनुसार तो ज्योतीचा प्रखरपणा कमी-जास्त करत होता. ज्योत प्रखर करत तो बलून अगदी उंच घेऊन गेला आणि एका क्षणी त्यानं \"आपला बलून सर्वांत जास्त उंचीवर आहे' अशी घोषणा केली. हे ऐकल्यावर आम्ही सहप्रवाशांनी एकच जल्लोष केला. जेमतेम 50-60 बलून्सचं ते छोटंसं विश्व; पण त्यातही \"सर्वोच्च' असल्याची भावना आम्हाला आनंद देऊन गेली सभोवतालच्या मनोहर दृश्‍यांचे किती फोटो काढू आणि किती नको असं होऊन गेलं. ते सृष्टिसौंदर्य शक्‍य तितकं कॅमेऱ्यात बंदिस्त केलं. सेल्फी काढण्याचा कार्यक्रमही झाला. काही ताजे ताजे फोटो माझ्या यजमानांनी लेकींना ताबडतोब पाठवून दिले. लगोलग त्यांचं उत्तर आलं, \"मोबाईल सांभाळ... खाली पडला तर परत मिळायचा नाही सभोवतालच्या मनोहर दृश्‍यांचे किती फोटो काढू आणि किती नको अस��� होऊन गेलं. ते सृष्टिसौंदर्य शक्‍य तितकं कॅमेऱ्यात बंदिस्त केलं. सेल्फी काढण्याचा कार्यक्रमही झाला. काही ताजे ताजे फोटो माझ्या यजमानांनी लेकींना ताबडतोब पाठवून दिले. लगोलग त्यांचं उत्तर आलं, \"मोबाईल सांभाळ... खाली पडला तर परत मिळायचा नाही\nबघता बघता एक तास संपत आला. बलून खाली उतरवण्याची तयारी सुरू झाली. चालकानं ज्योत जरा मंद केली तसा बलून हळूहळू खाली येऊ लागला. एका उंच डेरेदार वृक्षाच्या माथ्यावरून त्यानं तो अलगद तरंगत कौशल्यानं पुढं नेला. बलूनला खाली खेचण्यासाठी जवळच्या शेताजवळ सात-आठजण थांबलेले होते. बलूनला बांधलेल्या दोरखंडाची एक भलीमोठी गुंडाळी चालकानं त्यांच्या दिशेनं फेकली आणि मग सुरू झाली बलून उतरवण्यासाठीची शब्दशः \"रस्सीखेच'. एवढा मोठा बलून खाली उतरवणं काही सोपं नव्हतं. जोर लावून दोरखंड खेचावं लागणार होतं. खेचणाऱ्यांच्या हाताचे स्नायू तटतटले होते. भर थंडीतही ते सगळेजण पुरते घामाघूम होऊन गेले. जोरजोरात ओरडून चालक त्यांना अरबी भाषेत सतत सूचना करत होता. अखेर आमचा बलून योग्य ठिकाणी जमिनीवर अलगद टेकला. चालकाला धन्यवाद देऊन आम्ही खाली उतरलो. एखाद्या पक्ष्यासारखा केलेला स्वैर, आनंदी विहार आता संपला होता. गेला तासभर आम्ही जणू काही स्वप्नभूमीतच संचार करत होतो आणि आता पुन्हा वास्तवात आलो होतो. या सफरीची आठवण म्हणून आम्हाला एक प्रमाणपत्र देण्यात आलं. एका अविस्मरणीय अनुभवाच्या आठवणी गाठीशी घेऊन आम्ही परतलो.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकोरोना योद्ध्यांना बहिणीकडून राखीसोबत सॅनिटायझर\nनांदेड : अनेक शासकीय आरोग्य कर्मचारी, पोलीस विभागातील अधिकारी, कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी हे खरे कोरोना योद्धे आजही रस्त्यावर उभे राहुन जनतेची सेवा...\n‘३७०’ नंतरचं वर्ष (श्रीराम पवार)\nधाडसाचे, दीर्घकालीन परिणाम करणारे, देशहिताचे आणि सकारात्मक म्हणून जे काही निर्णय सरकार घेतं त्या निर्णयांचे नेमके काय परिणाम झाले, निर्णय घेताना जे...\nअद्वितीय रुपेरी मानदंड (अनिता पाध्ये)\n‘मुघले आझम’ हा रुपेरी पडद्यावरचा एक मानदंडच आहे. अद्‍भुत, अलौकिक, अकल्पित, विलक्षण, भव्यदिव्य....ही सर्व विशेषणं या चित्रपटाला चपखल बसतात. प्रचंड...\n‘आयुष्याची शाळा’ महत्त्वाची (भारत गणेशपुरे)\nअभ्यासाच्या बा���तीत मी मुलाला हेच सांगितलं आहे, की ‘प्रत्येक धडा, विषय समजून घे. नुसतं पाठांतर करू नकोस. आता दोन मार्क कमी मिळाले तर चालतील. कारण...\nभूमिका मार्गदर्शकाची हवी (मेघना जोशी)\nपालकाची मुख्य भूमिका ही पूर्ण पालनकर्त्याचीच नाही, तर मार्गदर्शकाचीही आहे. मात्र, ही मार्गदर्शकाची भूमिका आपण विसरलोय का\nरिमझिम गिरे सावन... (जयंत टिळक)\nपाऊस आणि ‘रिमझिम गिरे सावन’ हे गाणं यांचा अतिशय जवळचा संबंध आहे. या चित्रपटाशी संबंधित बासू चटर्जी आणि योगेश यांचं काही काळापूर्वीच निधन झालं, तर ते...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/regional-marathi-news/2800-crore-loss-of-agriculture-in-kolhapur-region-119082100007_1.html", "date_download": "2020-08-07T21:40:47Z", "digest": "sha1:VDK7VOAJLTNGFHTKNCOZ4QQ7DPHAGGPY", "length": 13906, "nlines": 122, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "कोल्हापूर विभागात शेतीचे २८०० कोटींचे नुकसान | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 8 ऑगस्ट 2020\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nकोल्हापूर विभागात शेतीचे २८०० कोटींचे नुकसान\nमहापुराने कोल्हापूर विभागातील तीन जिल्ह्य़ांमध्ये तब्बल २ लाख ९ हजार हेक्टर क्षेत्रातील २ हजार ८०० कोटींचे नुकसान झाले असल्याची माहिती कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी दिली.\nतीन जिल्ह्य़ांमध्ये २ लाख ९ हजार ३३२ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले असून सुमारे २ हजार ८०० कोटींचे नुकसान झाले आहे. राज्य शासनाने शेती नुकसानीसाठी २ हजार ८०० कोटींची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे, असेही त्यांनी या वेळी सांगितले. बागायती पिकासाठी हेक्टरी १३ हजार ५०० रुपये, जमीन खरवडून गेली असेल तर हेक्टरी ३८ हजार रुपये, गाळ साचला असेल तर हेक्टरी १२ हजार २०० रुपये, फळबागांसाठी हेक्टरी १८ हजार २०० रुपये अशी भरपाई देण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. शेतीसाठी लागणाऱ्या साहित्यासाठी स्वतंत्रपणे भरपाई देण्याचा विचार होऊ शकतो असेही ते म्हणाले. दरम्यान,ऊस उत्पादकांना एकरी ३० हजार रुपये नुकसान भरप��ई देण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली असल्याची माहिती आ. पृथ्वीराज देशमुख यांनी या वेळी पत्रकारांना दिली. शेतकरी वर्गाला पुन्हा लागवडीसाठी येणारा खर्च भागावा अशी अपेक्षा यामागे असल्याचेही ते म्हणाले.\nबोंडे म्हणाले, की सांगलीसह कोल्हापूर आणि सातारा जिल्हयातील पूरग्रस्त भागात शेती पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले असून यामध्ये ऊस, सोयाबीन, भात, आले, मका, द्राक्ष, हळद, भुईमूग आदी पिकांचे नुकसान झाले आहे. पुराचे पाणी शिरलेल्या क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या समस्येबाबत शासन गंभीर आणि संवेदनशील आहे.\nपूरग्रस्त भागातील शेती पिकाच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येत असून हे काम उद्यापर्यंत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पंचनाम्यावर संबंधित खातेदार शेतकऱ्याची स्वाक्षरी घेण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. पिकाबरोबरच अन्य साहित्याचेही नुकसान झाले असून यामध्ये कृषीपंप, ठिबक संच, जमीन खरवडून जाणे, गाळ साचणे अशा पद्धतीचे नुकसान झाले आहे. सरकार या सर्वच बाबींना स्वतंत्रपणे भरपाई देण्याचा प्रयत्न करीत आहे. रब्बी पिकांसाठी मोफत बियाणे देण्यात येईल असेही ते म्हणाले.\nसांगली-कोल्हापूरमध्ये आता रोगराईची भीती, हे 7 घरगुती उपाय ठेवतील रोगांपासून दूर\nकोल्हापूर पूर : 'असंख्य अनुभव गाठीशी, मात्र कोल्हापूरसारखी माणुसकी कुठे पाहिली नाही'\nरामदास आठवले यांची कोल्हापूर, सांगलीला खासदार निधीतून विभागून मदत\nकोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांत तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा,वाचा पूर्ण अहवाल\nकोल्हापूर, सांगली, सातारा, आणि सोलापूर पुराचे २७ बळी\nयावर अधिक वाचा :\nअमेरिकेत प्राण्यांना कोरोनाची लागण, एका कुत्र्याचा ...\nअमेरिकेत सात वर्षीय जर्मन शेफर्ड प्रजातीच्या एका कुत्र्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ...\nअयोध्येत राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याची तयारी सुरु\nअयोध्येत राम मंदिर भूमिपूजनाचा सोहळा 5 ऑगस्टला होणार असल्याने कार्यक्रमाची तयार जोरात ...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राजगृह निवासस्थानाची तोडफोड ...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मुंबईतील दादर येथील राजगृह निवासस्थानाची तोडफोड करणाऱ्या ...\nपावसाचे पुण्यात पुन्हा एकदा जोरदार आगमन\nमहाराष्ट्रात बऱ्यापैकी मॉन्सूनला सुरवात झ���ली आहे. राज्याच्या बहुतांश भागात गेल्या दोन ...\nऑगस्टमध्ये तब्बल १६ दिवस बॅंक बंद राहणार\nऑगस्ट महिन्यांपासून रक्षाबंधन, गणपती अशा विविध सणांना सुरुवात होते. त्यामुळे ऑगस्टमध्ये ...\nएअर इंडियाचं विमान केरळच्या कोझिकोड विमानतळावर घसरलं, ...\nकेरळच्या कोझिकोड विमानतळाच्या धावपट्टीवर एअर इंडियाचं विमान घसरल्याची धक्कादायक घटना घडली ...\nचंद्रकांत पाटील विरोधकांना जीवनातून उठवतात\nभाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (BJP Chandrakant Patil) यांचे दोन चेहरे आहेत. त्यांचा ...\nमद्रास हायकोर्टाने बाबा रामदेव यांना फटकारले, पतंजली ...\nबाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेदने प्रतिकारक क्षमता वाढवत असल्याचा दावा करत कोरोनील हे ...\nअमेरिकेत नव्या आजाराचा फैलाव, लाल आणि पिवळ्या कांद्यापासून ...\nकोरोनानंतर अमेरिकेच्या बर्‍याच राज्यात नवीन आजार फैलावत आहे. लाल आणि पिवळ्या कांद्यामुळे ...\nगूगलचा चीनला दणका, चीनची २५०० पेक्षा जास्त यूट्यूब चॅनेल्स ...\nगूगलने चीनची २५०० पेक्षा जास्त यूट्यूब चॅनेल्स डिलीट केली आहेत. त्यामुळे चीनला याचा मोठा ...\nजिओ मामी मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये दीपिका पादुकोणचा ग्लॅमरस लूक\nटक्सिडो सूटमध्ये सोनम कपूरची सुंदर शैली\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/after-krishna-kunja-rane-wants-to-go-on-matoshree-14088/", "date_download": "2020-08-07T21:41:41Z", "digest": "sha1:PXCL5KV7BAW54UMUTOY6ZL3EKU7QG6FC", "length": 13509, "nlines": 212, "source_domain": "www.loksatta.com", "title": "‘कृष्णकुंज’वरील भेटीनंतर नारायण राणेंची ‘मातोश्री’वरही जाण्‍याची इच्छा | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nशार्कच्या पिल्लांच्या मासेमारीत वाढ\nसागरी किनारा मार्गचा भराव सुरक्षित\n‘कृष्णकुंज’वरील भेटीनंतर नारायण राणेंची ‘मातोश्री’वरही जाण्‍याची इच्छा\n‘कृष्णकुंज’वरील भेटीनंतर नारायण राणेंची ‘मातोश्री’वरही जाण्‍याची इच्छा\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सांत्वन करण्यासाठी कॉंग्रेसचे नेते नारायण राणे यांनी आज (शनिवार) दुपारी कृष्णकुंज या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सांत्वन करण्यासाठी कॉंग्रेसचे नेते नारायण राणे य���ंनी आज (शनिवार) दुपारी कृष्णकुंज या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यावेळी राणे यांचे पुत्र नितेश राणे हेदेखिल उपस्थित होते. दरम्यान, राणे यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांना देखिल भेटण्याची इच्छा व्यक्त केली असून भेटीसाठी वेळ मागितली असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून कळते. शिवसेनेतून बाहेर पडून कॉंग्रेसवासी झालेल्या नारायण राणे यांनी बाळासाहेबांच्या आजारपणात त्यांना भेटण्याची इच्छा एका टिव्ही कार्यक्रमाद्वारे बोलून दाखवली होती. तसेच बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाले त्‍यावेळी नारायण राणे भारतात नव्‍हते. आता बाळासाहेबांच्या निधनानंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी वेळ मागितली आहे. त्यामुळे उद्धव त्‍यांना वेळ देतात का, याकडे लक्ष लागले आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nशिवसेनेने नाना पटोलेंकडून स्वाभिमान शिकावा, नारायण राणेंची टीका\nशिवसेनेच्या नाकावर टिच्चून सरकार चालवणाऱ्या मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन : नारायण राणे\nमी शिवसेना सोडेन असं कधीच वाटलं नव्हतं- नारायण राणे\nमराठा आरक्षणासाठी नोव्हेंबर पर्यंत वाट पाहावी : नारायण राणे\nमराठा आरक्षणावर दोन ते तीन दिवसात सरकारकडून सकारात्मक पाऊल – नारायण राणे\nसुशांतच्या मृत्यूपूर्वी काही दिवस आधी रियाने मुंबईत घेतले दोन आलिशान फ्लॅट्स\nश्रुती मोदी आहे तरी कोण सुशांतच्या मृत्यूप्रकरणी CBI ने तिच्या विरोधात दाखल केला गुन्हा\nसुशांत सिंहच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे देण्यास रिया चक्रवर्तीचा विरोध, म्हणाली...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल शंकुतला देवींनी मृत्यूआधी केलेली 'ती' भविष्यवाणी ठरली खरी\nसोनू सूदच्या मदतीचा ओघ कायम; रशियात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना केलं एअरलिफ्ट\nराज्यातील ग्रामीण भागांमधील करोना प्रादुर्भाव चिंताजनक\nकंपनी सेक्रेटरी प्रवेश परीक्षा ऑनलाइन\nदेशात २४ तासांत ६२,५३८ रुग्ण\nमुंबईतील ७७ टक्के रुग्ण करोनामुक्त\nमशिदीच्या पायाभरणीस जाणार नाही - आदित्यनाथ\nवकील तूर्त अत्यावश्यक सेवेत नाहीत\nऑनलाइन वर्गाना प्राध्यापकांचा विरोध\nतंत्रशिक्षण पदविका प्र��ेशप्रक्रिया सोमवारपासून\nमुंबईतील मॉल्समध्ये ‘आरोग्य सेतू’ची ग्राहकांवर सक्ती\nयूपीएससी गुणवंताशी सोमवारी संवाद\n1 बालमजुरांकडून काम करून घेणारे मालक मोकाट\n2 आमदार प्रताप सरनाईक यांचा आयुक्त राजीव यांच्याविरोधात १०० कोटींचा दावा\n3 वीज आयोगाची ‘महावितरण’ला ‘कारणे दाखवा’ नोटीस\nअजित पवार मनसे नगरसेवकावर भडकले; म्हणाले, \"आमचे चार मंत्री करोना पॉझिटिव्ह आलेत\"X\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\n‘महावितरण’कडे पैसे नसल्याने करण्यात आला ‘वीज बिल घोटाळा’; किरीट सोमैय्यांचा आरोप\nमुंबईत येताय… १४ दिवस क्वारंटाइनमध्ये राहावंच लागणार; महापालिकेनं घेतला निर्णय\nसुशांत सिंह मृत्यू प्रकरण: रिया चक्रवर्ती ईडी कार्यालयात दाखल, मनी लॉण्ड्रिंग प्रकरणी चौकशी\nभारत गणेशपुरेंनी सांगितला रात्रीच्या प्रवासातील धक्कादायक अनुभव\nVideo : वाळकेश्वरमधील आदी शंकराचार्यांच्या गुरूंच्या गुरूंचा मठ\nदुसऱ्या दिवशीही वाहतुकीचा खोळंबा\nटाळेबंदीने होरपळले, पावसाने झोडपले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.pudhari.news/news/Kolhapur/Hupari-Muncipal-Corporation-BJP-Mayor-Candidate-Win/", "date_download": "2020-08-07T21:48:13Z", "digest": "sha1:ZFF5QJRIYWCKUVUB4PHZNAOPPZXBBCYP", "length": 4372, "nlines": 46, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कोल्हापूर : हुपरीच्या नगराध्यक्षपदी भाजपच्या गाट | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › कोल्हापूर : हुपरीच्या नगराध्यक्षपदी भाजपच्या गाट\nकोल्हापूर : हुपरीच्या नगराध्यक्षपदी भाजपच्या गाट\nहुपरी नगरपरिषदेत भाजपच्या नगराध्यक्ष्या जयश्री गाट 2 हजार मताधिक्क्याने विजयी झाल्या. त्यांनी ताराराणी आघाडीच्या सीमा जाधव, शिवसेनेच्या विभल जाधव यांचा पराभव केला. नगरपालिकेच्या पहिल्याच निवडणुकीसाठी काल मतदान झाले होते. आज सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली. भाजपने ७ जागांवर, ताराराणी आघाडीने ५ तर आंबाबाई आघाडी २ जागांवर तर २ जागी अपक्ष उमेदवार निवडून आले.\nहुपरी नगरपालिकेच्या पहिल्याच निवडणुकीसाठी काल (बुधवार दि.१३) चुरशीने 85.18 टक्के मतदान झाले होते.. पहिली नगरपालिका असल्याने मतदारांमध्ये मोठा उत्साह होता. काही ठिकाणी किरकोळ बाचाबाची वगळता मतदान शांततेत पार पडले होते.\nकोल्हापूर : हुपरीच्या नगराध्यक्षपदी भाजपच्या गाट\nवडगाव ठाण्यातील पोलिस नाईक लाच घेताना जाळ्यात\nभारतात सरकारी आकडेवारीच्या 20 पट गर्भपात\nआ��ुक्‍तांना हरित लवादापुढे हजर राहण्याचे आदेश\nकोल्हापूर-मुंबई विमानसेवा २४ डिसेंबरपासून\nकोल्हापूर जिल्ह्यात उच्चांकी 793 रुग्ण वाढले\nअलमट्टी धरणाचे सर्व दरवाजे उघडले\n‘अलमट्टी’चा विसर्ग वाढला; कोल्हापूरचा पूर स्थिरावला\nकोल्हापुरात पूर पातळी स्थिर\nताजिकिस्तानच्या पामिर पठारावर ड्रॅगनचा दावा\nलॉकडऊनमध्ये मुलांमध्ये वाढतोय अम्ब्लोपिया\nगणपती विशेष ट्रेन सोडण्यास हिरवा कंदील\nवयोवृद्ध कलाकारांना हायकोर्टाचा दिलासा\nमुंबईत मंगळवारी कोरोना रुग्ण घट होण्यामागचे गौडबंगाल काय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/whatsapp-will-be-introduced-five-more-feature-for-users-including-Last-seen-for-select-friends%C2%A0/m/", "date_download": "2020-08-07T21:45:42Z", "digest": "sha1:YCLLVKDDKIRXUW6TI6XZ3OLKKSBJKKYF", "length": 9060, "nlines": 55, "source_domain": "www.pudhari.news", "title": " व्हॉट्सॲपमध्ये 'लास्ट सीन'मध्ये बदलासह पाच जबरदस्त फिचर येणार! | पुढारी\t", "raw_content": "\nआपला जिल्हा निवडा अहमदनगर औरंगाबाद बेळगाव गोवा जालना कोल्हापूर कोकण मराठवाडा मुंबई नाशिक पुणे सांगली सातारा सोलापूर विदर्भ\nआपला जिल्हा निवडा अहमदनगर औरंगाबाद बेळगाव गोवा जालना कोल्हापूर कोकण मराठवाडा मुंबई नाशिक पुणे सांगली सातारा सोलापूर विदर्भ\nव्हॉट्सॲपमध्ये 'लास्ट सीन'मध्ये बदलासह पाच जबरदस्त फिचर येणार\nनवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन\nव्हॉट्सॲपमध्ये यूझर्सचा अनुभव आणखी समृद्ध करण्यासाठी व्हॉट्सअॅप वेळोवेळी लेटेस्ट अपडेट घेऊन येत असते. कंपनीने गेल्या आठवड्यात डार्क मोड फिचर आणले. यावर्षी व्हॉट्सअ‍ॅपवर आणखी बरीच उत्तम फिचर्स येत आहेत. यामध्ये आता मल्टीपल डिव्हाईस सपोर्ट, लास्ट सीन फॉर सिलेक्ट फ्रेंड्स तसेच आणखी काही फिचर्ससह हटके फिचर येणार आहेत. तर तपशीलवार जाणून घ्या यावर्षी आपले व्हॉट्सॲप चॅटिंग अधिक मनोरंजक कसे बनवणार आहे.\nयूझर्स आपल्या गोपनीयतेसाठी लास्ट सीन ऑप्शन मध्ये 'Nobody' सिलेक्ट करून ठेवतात. त्यामुळे इतरांना आपण शेवटचे व्हॉट्सॲप कधी पाहिले याची माहिती मिळत नाही. तथापि, लवकरच आपण आपल्या निवडक मित्रांसाठी Last seen for select friends हा ऑप्शन निवडता येणार आहे. त्यामुळे निवडक मित्रांना Last seen पाहता येणार आहे. कंपनी या फीचरची चाचणी करीत आहे. हे फिचर येत्या काही आठवड्यांत रोलआउट केले जाईल.\nआता व्हॉट्सअ‍ॅप यूझर्स एकाच डिव्हाईसवर अकाउंट ॲक्टिव्ह ठेवू शकतात. काही यूझर्सना यामुळे अधूनमधून समस्या येतात. तथापि, आता व्हॉट्सअॅप लवकरच मल्टीपल डिव्हाइस फिचर आणण्याच्या तयारीत आहे. जेणेकरुन यूझर्स एक अकाउंट वेगवेगळ्या डिव्हाइसवर ऑपरेट करू शकतील. जे एकापेक्षा जास्त स्मार्टफोन वापरतात त्यांच्यासाठी याचा चांगला उपयोग होईल. कंपनीने या फीचरच्या रीलिझ तारखेविषयी कोणतीही माहिती दिलेली नाही.\nव्हॉट्सअ‍ॅपचे आणखी एक फिचर्स मेसेज डिसअपीअर येणार आहे. यामुळे यूझर्स मेसेज डिलीट करण्यासाठी वेळ सेट करू शकतात. यासाठी युझर्सना 1 दिवस, 1 आठवडा, 1 महिना किंवा 1 वर्षाचा पर्याय मिळू शकेल. हे वैशिष्ट्य सध्याच्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस प्रमाणे मिळेल अशी शक्यता असल्याचे सांगितले जात आहे. तथापि, व्हॉट्सअॅपची स्टेटस ऑटोमेटिक जाण्याची वेळ २४ तास आहे.\nव्हॉट्सॲप सध्या चॅक बॅकअप आणि सिक्युरिटी फीचरवर काम करत आहे. सध्या व्हॉट्सअॅप चॅट आयक्लाऊड किंवा गुगल ड्राईव्हवर सेव्ह होत आहेत.पण व्हॉट्सअ‍ॅपच्या एंड-टू-एंड एन्क्रिप्शनद्वारे या बॅकअप फाइल्स सुरक्षित नाहीत. नवीन सुरक्षा वैशिष्ट्यांसह व्हॉट्सअॅप ही त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न करीत आहे. हे फिचर आल्यानंतर यूझर्स क्लाउडवर बॅकअप घेण्यापूर्वी ते चॅट हिस्ट्रीला एनस्क्रिप्ट करू शकतील.\nव्हॉट्सअ‍ॅपला सध्या अँड्रॉइड डिव्हाईसवर फिंगरप्रिंट लॉक सपोर्ट आहे. या माध्यमातून युजर्स फोनच्या फिंगरप्रिंटद्वारे त्यांचे व्हॉट्सअॅप लॉक करु शकतात. आता कंपनी अँड्रॉइडसाठी नवीन सिक्युरिटी फेस अनलॉकची चाचणी घेत असल्याचे वृत्त आहे. IOS साठी व्हॉट्सॲपने हे वैशिष्ट्य गेल्या वर्षीच आणले आहे. लवकरच अँड्रॉइडवर येण्याचीही अपेक्षा आहे\nकोल्हापूर जिल्ह्यात उच्चांकी 793 रुग्ण वाढले\nअलमट्टी धरणाचे सर्व दरवाजे उघडले\n‘अलमट्टी’चा विसर्ग वाढला; कोल्हापूरचा पूर स्थिरावला\nकोल्हापुरात पूर पातळी स्थिर\nताजिकिस्तानच्या पामिर पठारावर ड्रॅगनचा दावा\nरानभाजी महोत्सवाचा कोल्हापुरी पॅटर्न राज्यभर\nलॉकडऊनमध्ये मुलांमध्ये वाढतोय अम्ब्लोपिया\nकोल्हापूरला पाणीपुरवठा करणारे पंपिंग स्टेशन पुरात\nरात्र काढली जागून... दिवसभर धास्ती\nगणपती विशेष ट्रेन सोडण्यास हिरवा कंदील\n© 2017 पुढारी न्यूज\n© 2017 पुढारी न्यूज", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/marathi-news-shrimant-chhatrapati-shivendra-singh-raje-bhonsle-dance-ganapti-visarajn-3236", "date_download": "2020-08-07T20:28:00Z", "digest": "sha1:7IAKKSB5FS7GZ3ESDL2ELO37DJRBF4ZL", "length": 6418, "nlines": 130, "source_domain": "www.saamtv.com", "title": "(Video) विसर्जन मिरवणुकीत शिवेंद्रसिंहराजेंनी धरला ताल | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n(Video) विसर्जन मिरवणुकीत शिवेंद्रसिंहराजेंनी धरला ताल\n(Video) विसर्जन मिरवणुकीत शिवेंद्रसिंहराजेंनी धरला ताल\n(Video) विसर्जन मिरवणुकीत शिवेंद्रसिंहराजेंनी धरला ताल\nसोमवार, 24 सप्टेंबर 2018\nमला आमदार झाल्या सारखं वाटतंय\nVideo of मला आमदार झाल्या सारखं वाटतंय\nसाताऱ्यात गणेश विसर्जन मिरवणुकी दरम्यान कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव साताऱ्याचे आमदार छत्रपती शिवेंद्रसिंहराजेंनीही ताल धरला.\nशिवेंद्रसिंहराजेंनी मला आमदार झाल्या सारखं वाटतंय या गाण्यावर ठेका धरला...\nसाताऱ्यात गणेश विसर्जन मिरवणुकी दरम्यान कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव साताऱ्याचे आमदार छत्रपती शिवेंद्रसिंहराजेंनीही ताल धरला.\nशिवेंद्रसिंहराजेंनी मला आमदार झाल्या सारखं वाटतंय या गाण्यावर ठेका धरला...\nवाचा | ठाकरे सरकारला मोठा धक्का,नेमकं झालं तरी काय\nकरोनामुळे अंतिम वर्षांच्या परीक्षा रद्द करण्याची मागणी आदित्य ठाकरे हे नेतृत्व...\nअजिदादांनी मुख्यमंत्र्यांचा शिवसेना पक्ष फोडला\nमहाविकास आघाडी सरकार अस्तित्वात येतानाच एक निर्धार करण्यात आला, तो म्हणजे एकमेकांचे...\nवाचा | कुठे आहेत कोरोनाचे रूग्ण जास्त\nमुंबई: ठाणे जिल्हातील सहा महापालिकांमध्ये तसेच ठाणे ग्रामीण भागात करोना...\n'वरुन राऊत-विखे सामना, वाचा काय आहे वाद\nशिवसेनेच्या मुखपत्रातील अग्रलेखात केलेल्या टीकेला भाजपा नेते राधाकृष्ण विखे पाटील...\nकोकणात गणपतीला गावी जाण्याचा विचार करताय मग हे वाचा\nसिंधुदुर्ग : २ मे पासून जिल्ह्यात मुंबई, नवी मुंबई, ठाणे भागातून जवळपास ८५...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://satsangdhara.net/devi/devi08-21.htm", "date_download": "2020-08-07T20:42:35Z", "digest": "sha1:IYAE752KACTUGU2YCR5KXDUGN4JFFV3Z", "length": 25118, "nlines": 206, "source_domain": "satsangdhara.net", "title": " श्रीमद्‌देवीभागवत महापुराण - अष्टमः स्कन्धः - एकविंशोऽध्यायः", "raw_content": "\nमनाचे श्लोक - विवरण\nतस्यानुभावं भगवान् ब्रह्मपुत्रः सनातनः \nसभायां ब्रह्मदेवस्य गायमान उपासते ॥ १ ॥\nनानाधात्कथमुह वेद तस्य वर्त्म ॥ २ ॥\nमूर्तिं नः पुरुकृपया बभार सत्त्वं\nसंशुद्धं सदसदिदं विभाति यत्र \nमादातुं स्वजनमनांस्युदारवीर्यः ॥ ३ ॥\nदार्तो वा यदि पतितः प्रलम्भनाद्वा \nकं शेषाद्‍भगवत आश्रयेत्युमुक्षुः ॥ ४ ॥\nको वीर्याण्यधिगणयेत्सहस्रजिह्वः ॥ ५ ॥\nमूले रसायाः स्थित आत्मतन्त्रो\nयो लीलया क्ष्मां स्थितये बिभर्ति ॥ ६ ॥\nएता ह्येवेह तु नृभिर्गतयो मुनिसत्तम \nगन्तव्या बहुशो यद्वद्यथाकर्मविनिर्मिताः ॥ ७ ॥\nयथोपदेशं च कामान्सदा कामयमानकैः \nएतावतीर्हि राजेन्द्र मनुष्यमृगपक्षिषु ॥ ८ ॥\nविपाकगतयः प्रोक्ता धर्मस्य वशगास्तथा \nउच्चावचा विसदृशा यथाप्रश्नं निबोधत ॥ ९ ॥\nवैचित्र्यमेतल्लोकस्य कथं भगवता कृतम् \nसमानत्वे कर्मणां च तन्नो ब्रूहि यथातथम् ॥ १० ॥\nकर्तुः श्रद्धावशादेव गतयोऽपि पृथग्विधाः \nत्रिगुणत्वात्सदा तासां फलं विसदृशं त्विह ॥ ११ ॥\nसात्त्विक्या श्रद्धया कर्तुः सुखित्वं जायते सदा \nदुःखित्वं च तथा कर्तू राजस्या श्रद्धया भवेत् ॥ १२ ॥\nदुःखित्वं चैव मूढत्वं तामस्या श्रद्धयोदितम् \nतारतम्यात्तु श्रद्धानां फलवैचित्र्यमीरितम् ॥ १३ ॥\nसहस्रशः प्रवृत्तास्तु गतयो द्विजपुङ्गव ॥ १४ ॥\nत्रिजगत्या अन्तराले दक्षिणस्यां दिशीह वै ॥ १५ ॥\nभूमेरधस्तादुपरि त्वतलस्य च नारद \nअग्निष्वात्ताः पितृगणा वर्तन्ते पितरश्च ह ॥ १६ ॥\nवसन्ति यस्यां स्वीयानां गोत्राणां परमाशिषः \nसत्याः समाधिना शीघ्रं त्वाशासानाः परेण वै ॥ १७ ॥\nपितृराजोऽपि भगवान् सम्परेतेषु जन्तुषु \nविषयं प्रापितेष्वेषु स्वकीयैः पुरुषैरिह ॥ १८ ॥\nयथाकर्म यथादोषं विदधाति विचारदृक् ॥ १९ ॥\nसदा प्रेरयति प्राज्ञो यथादेशनियोजितान् ॥ २० ॥\nनरकानेकविंशत्या संख्यया वर्णयन्ति हि \nअष्टाविंशमितान्केचित्ताननुक्रमतो ब्रुवे ॥ २१ ॥\nतामिस्र अन्धतामिस्रो रौरवोऽपि तृतीयकः \nमहारौरवनामा च कुम्भीपाकोऽपरो मतः ॥ २२ ॥\nसूकरस्य मुखं चान्धकूपोऽथ कृमिभोजनः ॥ २३ ॥\nसंदंशस्तप्तमूर्तिश्च वज्रकण्टक एव च \nशाल्मली चाथ देवर्षे नाम्ना वैरतणी तथा ॥ २४ ॥\nपूयोदः प्राणरोधश्च तथा विशसनं मतम् \nलालाभक्षः सारमेयादनमुक्तमतः परम्॥ २५ ॥\nअवीचिरप्ययः पानं क्षारकर्दम एव च \nरक्षोगणाख्यसम्भोजः शूलप्रोतोऽप्यतः परम् ॥ २६ ॥\nसूचीमुखमिति प्रोक्ता अष्टाविंशतिनारकाः ॥ २७ ॥\nइत्येते नारका नाम यातनाभूमयः पराः \nकर्मभिश्चापि भूतानां गम्याः पद्मजसम्भव ॥ २८ ॥\nनरकस्वरूपवर्णनं नामैकविंशोऽध्यायः ॥ २१ ॥\nकर्म व श्रद्धा यांचे विवेचन -\nश्री नारायण म्हणाले, \"हे नारदा, षड्‍गुणैश्वर्यसंपन्न आणि नित्य असा जो ब्रह्मपुत्र, जो ब्रह्मदेवाच्या सभेमध्ये त्या अनंताचे महात्म्य गात, गानस्वरूपानेच त्याची उपासना करतो. या जगाची उत्पत्ती, स्थिती, लय यांना कारण जे सत्त्व वगैरे मायागुण ज्याच्या संकल्पाने आपापले कार्य करण्यास समर्थ होतात, ज्याचे स्वरूप एकच आहे, व जो त्या स्वरूपात राहूनच नानाप्रकारची कार्ये करतो, तो नित्य, अकृत्रिम असून अनादि आहे. तेच ब्रह्मरूपाचे तत्त्व असून ते प्राण्याला कसे बरे समजणार \nज्याच्या ठिकाणी सत व असत हे दोन्ही भाव दर्शित होतात. त्यानेच आमच्यावर निःसीम कृपा करण्याकरता ही अत्यंत शुद्ध सात्त्विक मूर्ती धारण केली आहे. आपल्या लोकांची मने वश करून घेण्यासाठी त्याची शुद्ध लीला शेष शिकला.\nत्याचे पराक्रम खरोखरच उदार आहेत. ज्याचे नाव कोणीही पीडिताने ऐकले किंवा निजलेल्याने थट्टेने जरी उच्चारले तरीही तत्काल मनुष्याचे पातक नाहीसे होते. एवढे सामर्थ्य त्या परमेश्वराच्या नावात आहे. तेव्हा त्या भगवान शेषाला सोडून मुमुक्षू दुसर्‍या कोणाचा बरे आश्रय करण्यास सिद्ध होतील \nत्या सहस्र मस्तकांनी युक्त असलेल्या शेषाच्या मस्तकावर ठेवलेला हा पर्वत, नद्या, समुद्र व प्राणी यांनी परिपूर्ण असलेला पृथ्वीचा गोल प्रत्यक्ष एखाद्या अणूसारखा दिसतो तेथे भूमा नावाचा ईश्वर आहे. तो अमर्याद व अपरिमित सामर्थ्य असलेला आहे. अशा या ईश्वराची, जरी प्राणी हजार जिव्हांनी युक्त असला, तरीही गणना कशी बरे करू शकणार \nअसा सर्वच प्रभावशक्तींनी परिपूर्ण असलेला तो भगवान त्याला कोणतीही सीमा नाही. तो अनंत आहे. तसेच सामर्थ्यसंपन्न आणि अतिशय उदार आहे. तो अगदी स्वतंत्रपणे त्या रसातलाच्या मूलप्रदेशात नित्य वास्तव्य करीत असतो आणि पृथ्वीचे संरक्षण व्हावे म्हणून तो अगदी लीलया त्या पृथ्वीला मस्तकावर धारण करतो. हे मुनिश्रेष्ठा, विविध प्रकारचे जसजसे कर्म प्राप्त झाले अस��ल त्या त्या योग्यतेप्रमाणेच मनुष्यास गती प्राप्त होत असतात. त्या गतीही कर्माइतक्या अनेक आहेत. हे पुरुषश्रेष्ठा, जे लोक आपल्या कर्मांची शास्त्राधाराप्रमाणे इच्छा करतात त्या लोकांना मनुष्य, पशु, पक्षी इत्यादीपैकी हव्या असतील त्या गती मिळत असतात. त्या गती अनेक आहेत.\nतसेच हे नारदा, जे धर्माच्या आधीन होऊन रहातात त्यांना परिणाम रूपाने उच्च नीच अथवा मध्यम गती प्राप्त होतात. इतर गतींप्रमाणे त्या गती सांगितल्या गेल्या आहेत. हे मुने, त्या गती आता ध्यानात ठेव.\"\nनारदमुनी शांत चित्त करून श्रीनारायणांचे भाषण ऐकत होते. त्यांनी वेळोवेळी विचारलेल्या प्रश्नांना नारायणमुनी उत्तर देत होते. नारदांनी गतीविषयी प्रश्न विचारला. \"हे नारायण ऋषे, बहुधा सर्व कर्मे सारखीच असतात. मग असे असताना त्या भगवानाने लोकांमधे विविध प्रकार निर्माण करून हा असला विचित्रपणा का बरे केला, हे मला आता खरे सांगा.\"\nनारदाचा प्रश्न ऐकून नारायणमुनी हसले आणि ऐकण्यास उत्सुक झालेल्या नारदाला म्हणाले, \"हे देवप्रिया, हे नारदा, हे ब्रह्मपुत्रा, तुझे म्हणणे योग्यच आहे. पण आता मी सांगतो ते ऐक तर. प्रत्येक कर्म करणार्‍या पुरुषाची श्रद्धा ही विविध प्रकारची असते. त्यामुळे गतीही विविध प्रकारच्या निर्माण केलेल्या आहेत. श्रद्धा ही त्रिगुणांनी परिपूर्ण आहे. त्यामुळे त्यांचे फल अत्यंत भिन्नभिन्नच मिळणार यात काय बरे संशय \nसात्त्विकी श्रद्धेमुळे पुरुषाला म्हणजे त्या कर्मकर्त्याला नित्य सुखच लाभते. पण राजसी श्रद्धेच्या प्रभावामुळे मात्र त्याला दुःखाचाच लाभ होतो. तसेच तिसरी तामसी श्रद्धा. तिच्या योगाने त्याला दुःख व मोह दोन्हीचीही प्राप्ती होते.\nपुरुषाच्या कर्माप्रमाणेच त्याला विविध फले प्राप्त होतात. फक्त कर्मावर फल अवलंबून नसून फल हे बहुधा श्रद्धेमुळे विविध प्रकारात प्रत्येकाला मिळत असते. श्रद्धेच्या कमी-अधिक प्रमाणातच फलाची विविधता सांगितली आहे.\nहे नारदा, हे ब्राह्मणश्रेष्ठा, अनादि विद्येच्यायोगाने जी कर्मे निर्माण होतात, त्या कर्माच्या फलात वेगवेगळ्या गती सांगितल्या आहेत. धर्मशास्त्राप्रमाणे त्या हजारो गती प्रवृत्त झाल्या आहेत.\nआता हे विप्रोत्तमा, त्या सर्व गतीचे भेद मी तुला सविस्तर कथन करतो. तू श्रवण कर.\nहे नारदा, या त्रैलोक्यात मध्यभागी पण दक्षिण दिशेस भूमीच्��ा खाली व अतलाच्यावर अग्रीश्वान म्हणून प्रसिद्ध असलेले पितृगण रहातात व पितर तेथे राहून आपल्या वंशजांकडून त्यांची अपेक्षा करीत ते तेथेच असतात. त्यांची उत्सुकता पराकोटीला पोचलेली असते. तरीही आपले वंशज कर्म करतील अशी आशा धरून ते शांतपणे तेथे रहात असतात.\nआपल्या पुरुषांनी मृत झालेल्या प्राण्यांना यमलोकी आणून सोडल्यावर भगवानाने सांगितलेल्या आज्ञेप्रमाणे लक्षपूर्वक ऐकून तो भगवान गणांच्या सहकार्याने मृतांना दंड करीत असतो. पितृराज यमही पुरुषाचे जसे कर्म असेल त्या प्रमाणात विचारपूर्वक दंड करीत असतो. त्याचे गण आज्ञा पालन करणारे असतात. तसेच तो यमही अत्यंत बुद्धिमान आहे. तो त्या कर्मफलाप्रमाणे दंड करून त्या प्राण्यांना योग्य त्या प्रदेशात जाण्यास सांगतो.\nत्याने ऐकून एकवीस नरक निर्माण केलेले आहेत. कोणी म्हणतात, एकूण अठठावीस नरक आहेत. हे नारदा, ते सर्व आता तुला सांगतो.\nतामिस्र, अंधतामिस्र, रौरव, महारौरव, कुंभीपाक, कालसूत्र, असिपात्रारण्य, सूकरमुख, अंधकूप, कृमिकोजन, संदंश, तत्वमूर्ति, वज्रकंटक असे हे नरक असून शाल्मली व वैतरणी या नावाची नदी आहे.\nपूमोद, प्राणारोध, विशसन, ललभक्ष, सारमेयादन, अवीची, अयःपन, क्षारकर्दम, रक्षोगण, संभाज, शूलप्रोत, दंदशूक, वटारोध पर्यावर्तनक, सूचीमुख असे हे अठठावीस नरक या नावांनी सांगितले आहे.\nहे ब्रह्मपुत्र नारदमुने, हे सर्व नरक म्हणजे ऐहिक स्वरूपात दुःख देणार्‍या अत्यंत यातनाच आहेत. हे सर्व त्या प्राण्यांच्या कर्मगतीप्रमाणे त्यांना प्राप्त होत असते हे तू निश्चितपणे समज. याप्रमाणे मी तुला नरकांची नावे कथन केली.\"\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://dainikekmat.com/category/hingoli/", "date_download": "2020-08-07T20:45:00Z", "digest": "sha1:TSC54XXYDOTDP6K6GPATNT4XCCDOULM6", "length": 10660, "nlines": 159, "source_domain": "dainikekmat.com", "title": "हिंगोली - पुरोगामी विचाराचे एकमत", "raw_content": "\nहिंगोलीत ६ कोटी १७ लाखाची वसुली\nजिल्ह्यात नव्याने आढळले कोरोनाचे १२ रुग्ण; ८ रुग्णांना डिस्चार्ज\nघाबरु नका; वैद्यकीय यंत्रणेवर विश्वास ठेवा\nसेनगावात अवैध धंद्याचा रात्रीस खेळ चाले\nप्रशासकीय यंत्रनवेर कोरोना अटॅक\nअवैध दारुसह दोन लाखाचा मुद्देमाल जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई\nजिल्ह्यात नव्याने २० कोरोना रुग्ण\nहिंगोली : आज रोजी हिंगोली जिल्ह्यामध्ये नव्याने २० कोरोना रुग्ण आढळून आले ��हेत. त्यापैकी १२ रुग्ण हे रॅपीड अ‍ॅन्टीजन टेस्टद्वारे व ८ रुग्ण ईतर...\nराम मंदिरात विद्युत रोषणाईने झगमगाट\nहिंगोली : अयोध्येत प्रभू रामचंद्राच्या मंदिराचे भुमिपूजन होत असल्याने रामभक्तांनी हिंगोलीत देखील आनंदोत्सव साजरा केला. येथील राम मंदिरात विद्युत रोषणाई, मंदिरासमोर रांगोळ्या काढल्या. तर...\nएक लाख रुपयांच्या दारूसह ऑटो जप्त\nहिंगोली : जिल्हयात ६ ते १९ ऑगस्ट पर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर अवैध दारूसाठा होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला...\nराष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी अवैध गौण खनिज\nहिंगोली : हिगोली ते कनेरगाव नाका या राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी गुजरातच्या कंपनीकडून भिरडा शिवारातून गौण खनीजाचे उपसा केला जात असल्याची धक्कादायक माहिती समोर येत...\nलॉकडाऊनची घोषणा होताच बाजारपेठेत गर्दी\nहिंगोली : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी १४ दिवसाचा लॉकडाऊनची घोषणा होताच आज शहरासह जिल्हाभरात बाजारपेठेत दिवाळीचे चित्र दिसत होते. जिवनावश्यक वस्तुसह साहित्य खरेदीसाठी नागरीकांची धडपड...\nकोरोना संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन\nहिंगोली : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असतांना नागरीकांकडून मात्र सोशल डिस्टन्सींग तर सोडा मास्क वापरण्याचे सौजन्य दाखवले जात नव्हते. व्यापारी महासंघाकडून संचारबंदीची मागणी...\nवृक्षाला राखी बांधत केले वृक्षसंवर्धनातून रक्षाबंधन\nऔंढा नागनाथ : नेहमीच नावीन्यपूर्ण उपक्रमामुळे केशरिया प्रतिष्ठान चर्चेत असते. अशातच आज पर्यावरण पूरक रक्षाबंधनाचा अनोखा उपक्रम राबविण्यात आला. कोरोनाच्या जैविक संकटामुळे जिल्ह्यात नागरिक घराबाहेर...\nअन् श्रीदेवी पाटील बनल्या पोलिसांच्या ‘ताई’\nवसमत : बंदोबस्तामुळे रक्षाबंधनासाठी ताईकडे जाता येत नाही अशी रुखरुख पोलीस दलात असतांना कनखर पोलीस अधिकारी असा लौकीक असलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीदेवी पाटील...\nहिंगोली जिल्ह्यात आणखी ४७ रुग्णांची भर\nहिंगोली : हिगोली शहरातील कोरोनााचा धोका दिवसेंदिवस वाढत चालला असून आज पुन्हा ४७ रुग्ण कोरोना बाधित आढळले आहेत. तर यात समाधानाची बाब म्हणजे ५६...\n…आता मिनीमंत्रालयावर कोरोनाचे संकट\nहिंगोली : कोरोना विरोधातील मोहिमेच्या आरोग्य विभागाच्या यंत्रनेचे सुत्रसंचालन करणारा डिसीजन मेकरच पॉझिटीव्ह निघाला. परिणामी आता प्रत्येक विभागप्रमुख आणी पदाधिका-यांना क्वारंटाईन व्हावे लागणार आहे. हिंगोली...\nखाजगी रुग्णालये ताब्यात घेण्याचा आदेश\nधावपट्टीवरून घसरून दरीत कोसळले विमान\nरुग्णसंख्यावाढीचा देशात नवा उच्चांक\nसप्टेंबरपासून शाळेची घंटा वाजणार\nबासमती तांदळावरून दोन मुख्यमंत्र्यांत जुंपली\nमरीनविरुध्दचा खटला तूर्तास सुरूच राहील\nचेन्नईत ७०० टन अमोनियम नायट्रेट\nधक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर\nलातूर ब्रेकिंग : लातूर शहरात आज १० कोरोना पॉजिटीव्ह आढळले\nतिस-या दिवशीही लातूर घरात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%95", "date_download": "2020-08-07T21:35:54Z", "digest": "sha1:65XYUOEWGARVKKIEDM7JKSHKFE5WMMGM", "length": 2972, "nlines": 32, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "जंबुक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nजंबुक हा जंगली प्राणी आहे. हा प्राणी मध्यम आकारी लाडग्या सारखा दिसतो. हा प्राणी शिकारी आहे. जंबुक या प्राण्याला इंग्रेजीत ज्यकल असे म्हणतात. हा प्राणी कुत्र्याच्या जातीतला असून हा टोळी बनवून राहतो. हा प्राणी युरोपच्या बल्खंस विभागापासून दक्षिण आशिया परेंत मिळतो. आफ्रिका मध्ये पण भरपूर जंबुक आढळतात.\nLast edited on २३ डिसेंबर २०१७, at १०:४३\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २३ डिसेंबर २०१७ रोजी १०:४३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/bjp-maha-melava-mmrda-ground-1658534/", "date_download": "2020-08-07T22:07:56Z", "digest": "sha1:NQRGXPHSGAMN53F2CXAHAPAKLE72AKZZ", "length": 17616, "nlines": 231, "source_domain": "www.loksatta.com", "title": "BJP Maha melava MMRDA ground | भाजपाच्या ‘विराट’ शक्तिप्रदर्शनाच्या मुंबईतील महामेळाव्यात कोण काय म्हणालं…. | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nशार्कच्या पिल्लांच्या मासेमारीत वाढ\nसागरी किनारा मार्गचा भराव सुरक्षित\nभाजपाच्या ‘विराट’ शक्तिप्रदर्शनाच्या मुंबई��ील महामेळाव्यात कोण काय म्हणालं….\nभाजपाच्या ‘विराट’ शक्तिप्रदर्शनाच्या मुंबईतील महामेळाव्यात कोण काय म्हणालं….\nकितीही लांडगे एकत्र आले तरी 2019 मध्ये लाल किल्ल्यावर भाजपाचा झेंडा फडकणार. पवार साहेब आम्हाला जे परवडतं तेच आम्ही देतो, आम्ही चहा देतो, तुम्ही जे\n३८ व्या स्थापना दिवसाच्या निमित्ताने वांद्रे-कुर्ला संकुलातील एमएमआरडीए मैदानावर आज भाजपाचा भव्य महामेळावा संपन्न झाला. या मेळाव्यात पक्षाध्यक्ष अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची जोरदार भाषणे झाली. त्या भाषणातील काही निवडक मुद्दे\n– कितीही लांडगे एकत्र आले तरी 2019 मध्ये लाल किल्ल्यावर भाजपाचा झेंडा फडकणार\n– कितीही लांडगे आले तरी ही सिंहाची पाठ आहे\n– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांवर निशाणा साधला. आम्हाला जे परवडतं तेच आम्ही देतो, आम्ही चहा देतो, तुम्ही जे पिता ते आम्हाला परवडत नाही.\n– भटा-बामणांची पार्टी म्हणून हिणवलेल्या भाजपामध्ये आज समाजातील प्रत्येक घटक असल्याचं फडणवीस म्हणाले.\n– पवार साहेब उगाच चहावाल्यांच्या नादी लागू नका. जरा 2014 आठवा की चहावाल्यांनी तुमची काय हालत केली. उगाच नादी लागू नका नाहीतर तुमची काय हालत होईल याचा विचार केला\n– साडेतीन वर्षांमध्ये एकही भ्रष्टाचाराचं प्रकरण न झाल्यामुळे अस्वस्थ झालेल्या विरोधकांनी साडेचार लाख रुपयांच्या उंदरांच्या गोळ्या काढल्या.\n– 2019 लोकसभा निवडणुकीचे काऊंटडाऊन सुरू झाले आहे. पुढच्यावर्षी होणारी 2019 सालची लोकसभा निवडणूक आपल्याला खोट्या आश्वासनावर जिंकायची नाहीय. आपली काम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा असे शाह म्हणाले.\n– राहुल बाबा तुम्ही साडेचारवर्षांचा हिशोब मागता देशाची जनता तुमच्याकडे चार पिढयांचा हिशोब मागतेय. तुम्ही इतकी वर्षा सत्ता असून काय केले \n– मोदी आणि फडणवीस सरकारवर कोणीही एक आरोप करू शकलेलं नाही. शेतकरी आत्महयेचा आकडा फडणवीस सरकारच्या राज्यात कमी झाला.\n– राहुल गांधी, पवार कान खोलून ऐका, आम्ही आरक्षण हटवणार नाही आणि तुम्हाला हटवू देणार नाही असे अमित शाह म्हणाले.\n– जवानांची मुंडी छाटली जात होती. त्यावेळी सरकारला काही फरक पडत नव्हता. पण आम्ही उरीचा बदला घेतला. संपूर्ण जगात एक वेगळा संदेश गेला. देशाकडे बघण्याचा दुष्टीकोन बदलला.\n– नि���ीन गडकरी म्हणाले आम्ही योजना लागू करताना कधी धर्माचा, जातीचा विचार केला नाही. आम्ही कधीच धर्म, जातीचे राजकारण केले नाही.\n– काही लोक महाराष्ट्रावर राज्य करणे आपला अधिकार समजत होते. ते निराश झालेत. जे प्रकल्प बंद पडलेत ते एक वर्षात पूर्ण करू.\n– शिवाजी महाराजांचा नाव घेत महाराष्ट्राला लुटलं. ते लोक महाराष्ट्रात जातपातीच विष कालावतायत असे गडकरी म्हणाले.\n– जे 50 वर्षात झालं नाही ते 5 वर्षात झालं हे पाहून काहीच पोट दुखतंय असे गडकरी म्हणाले. देशाचं भविष्य बदलायचं असेल तर मोदींशीवाय पर्याय नाही.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n“नरेंद्र मोदी नव्हे, सरेंडर मोदी…”, राहुल गांधींची टि्वटरवर टीका; भाजपाचंही प्रत्युत्तर\nVideo : राहुल गांधींनी टि्वट केला मोदींचा व्हिडीओ… आणि म्हणाले, धन्यवाद\nभौतिक विकासासोबतच मूल्याधिष्ठित संस्कार महत्त्वाचे – नितीन गडकरी\nशरद पवारांची मुलाखत म्हणजे ‘नुरा कुस्ती’, मॅच फिक्सिंग; फडणवीसांचा टोला\n१०५ जागा मिळूनही महाराष्ट्रात भाजपाची सत्ता का नाही\nसुशांतच्या मृत्यूपूर्वी काही दिवस आधी रियाने मुंबईत घेतले दोन आलिशान फ्लॅट्स\nश्रुती मोदी आहे तरी कोण सुशांतच्या मृत्यूप्रकरणी CBI ने तिच्या विरोधात दाखल केला गुन्हा\nसुशांत सिंहच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे देण्यास रिया चक्रवर्तीचा विरोध, म्हणाली...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल शंकुतला देवींनी मृत्यूआधी केलेली 'ती' भविष्यवाणी ठरली खरी\nसोनू सूदच्या मदतीचा ओघ कायम; रशियात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना केलं एअरलिफ्ट\nराज्यातील ग्रामीण भागांमधील करोना प्रादुर्भाव चिंताजनक\nकंपनी सेक्रेटरी प्रवेश परीक्षा ऑनलाइन\nदेशात २४ तासांत ६२,५३८ रुग्ण\nमुंबईतील ७७ टक्के रुग्ण करोनामुक्त\nमशिदीच्या पायाभरणीस जाणार नाही - आदित्यनाथ\nवकील तूर्त अत्यावश्यक सेवेत नाहीत\nऑनलाइन वर्गाना प्राध्यापकांचा विरोध\nतंत्रशिक्षण पदविका प्रवेशप्रक्रिया सोमवारपासून\nमुंबईतील मॉल्समध्ये ‘आरोग्य सेतू’ची ग्राहकांवर सक्ती\nयूपीएससी गुणवंताशी सोमवारी संवाद\n1 आम्ही आरक्षण कधीही हटवणार नाही आणि कोणाला हटवू देणार नाही – अमित शाह\n2 मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात पाण्याची समस्या उरणार नाही – नितीन गडकरी\n3 2019 मध्ये पुन्हा भाजपाची सत्ता आणण्याचे लक्ष्य – रावसाहेब दानवे\nअजित पवार मनसे नगरसेवकावर भडकले; म्हणाले, \"आमचे चार मंत्री करोना पॉझिटिव्ह आलेत\"X\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nपरदेश शिष्यवृत्तीसाठी इच्छुक विद्यार्थ्यांना धनंजय मुंडेंच्या निर्णयामुळे मोठा दिलासा\nखासगी रुग्णालयांकडून होणारी अवाजवी शुल्क आकारणी रोखणार भरारी पथके\n‘ग्रीन अर्थ ऑर्गनायझेशन’चे वृक्ष लागवडीच्‍या क्षेत्रातील कार्य अनुकरणीय – आ. सुधीर मुनगंटीवार\nप्रथम वर्ष प्रवेशापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा\nपंढरपूर शहरात संचारबंदीची कडक अंमलबजावणी\n“भाजपा महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला लागलेला कलंक”\nगणपतराव देशमुख यांना आबासाहेब वीर पुरस्कार जाहीर\n‘त्या’ वक्तव्याप्रकरणी इंदुरीकर महाराजांना न्यायालयाकडून तूर्तास दिलासा\nजिल्हा काँग्रेसमध्ये नेतृत्व बदलाच्या हालचाली", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vruthanta-news/assistant-commissioner-to-be-suspended-for-promoting-illegal-hawkers-and-construction-says-raj-thackeray-1098267/", "date_download": "2020-08-07T21:27:35Z", "digest": "sha1:TMXGGF3QMBGOFANTBEC424ZYIWKLZJ4N", "length": 14065, "nlines": 206, "source_domain": "www.loksatta.com", "title": "अनधिकृत धंदे संपविण्यासाठी जरब बसविणारी कारवाई हवी- राज ठाकरे | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nशार्कच्या पिल्लांच्या मासेमारीत वाढ\nसागरी किनारा मार्गचा भराव सुरक्षित\nअनधिकृत धंदे संपविण्यासाठी जरब बसविणारी कारवाई हवी- राज ठाकरे\nअनधिकृत धंदे संपविण्यासाठी जरब बसविणारी कारवाई हवी- राज ठाकरे\nमुंबईमधील अनधिकृत बांधकामे आणि अनधिकृत फेरीवाल्यांविरुद्ध कारवाई होत नाही. कारवाई करण्याची जबाबदारी असलेल्या सहाय्यक आयुक्तांना कुणाचीच भीती राहिलेली नाही.\nमुंबईमधील अनधिकृत बांधकामे आणि अनधिकृत फेरीवाल्यांविरुद्ध कारवाई होत नाही. कारवाई करण्याची जबाबदारी असलेल्या सहाय्यक आयुक्तांना कुणाचीच भीती राहिलेली नाही. जोपर्यंत एखाद्या सहाय्यक आयुक्तावर निलंबनाची कारवाई होत नाही, तोपर्यंत अनधिकृत गोष्टींना आळा बसणार नाही, असे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पालिका मुख्यालयात पालिका आयुक्त अजय मेहता यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.\nनवनियुक्त पालिका आयुक्त अजय मेहता यांची राज ठाकरे यांनी गुरुवारी पालिका मुख्यालयात भेट घेतली. या भेटीमध्ये राज ठाकरे यांनी मुंबईतील विविध कामांबद्दल अजय मेहता यांच्याबरोबर चर्चा केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, नवे पालिका आयुक्त अजय मेहता एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून परिचित आहेत. त्यांच्याकडून मुंबईकरांच्या खूप अपेक्षा आहेत.\nमुंबईमध्ये अनधिकृत बांधकामे आणि फेरीवाल्यांविरुद्ध कारवाई होताना दिसत नाही. कारवाई करण्याची जबाबदारी सहाय्यक अधिकाऱ्यांवर आहे. परंतु ते कारवाई करीत नाहीत. या अधिकाऱ्यांना कोणाचीच भिती राहिलेली नाही. जोपर्यंत असे भ्रष्ट अधिकारी निलंबित होत नाहीत तोपर्यंत अनधिकृत बांधकामांना आळा बसणार नाही, असे ते म्हणाले.\nदरम्यान, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिल्याबद्दल राज ठाकरे यांनी समाधान व्यक्त केले. महाराष्ट्र दिनानिमित्त हुतात्मा चौकातील हुतात्मा स्मारकास अभिवादन केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, बाबासाहेबांच्या कार्याचा यथोचित गौरव झाला हे खरे असले तरी बाबासाहेब पुरंदरे हे महाराष्ट्र भूषण आहेत, हे सरकारला एवढय़ा उशिरा लक्षात यावे ही खेदाची बाब आहे. ज्यांनी छत्रपती शिवराय घराघरात पोहोचविले त्यांना वयाच्या ९३ व्या वर्षी हा सन्मान दिला जावा ही सरकारच्या दृष्टीने लाजिरवाणी गोष्ट आहे, असे ते म्हणाले\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nराज ठाकरे यांच्या ५० व्या ‘बर्थ डे’ च्या निमित्ताने जाणून घ्या त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल काही खास गोष्टी\nराज ठाकरे ‘बर्थ डे स्पेशल’, दुचाकीस्वारांना दिली अनोखी भेट\nVIDEO : राज ठाकरे यांचं संपूर्ण भाषण येथे पाहा\nराज ठाकरे करणार भाजपाशी युती आशिष शेलार यांच्या भेटीने पुन्हा चर्चांना उधाण\nVideo : राज ठाकरे यांचं खणखणीत भाषण येथे पाहा\nसुशांतच्या मृत्यूपूर्वी काही दिवस आधी रियाने मुंबईत घेतले दोन आलिशान फ्लॅट्स\nश्रुती मोदी आहे तरी कोण सुशांतच्या मृत्यूप्रकरणी CBI ने तिच्या विरोधात दाखल केला गुन्हा\nसुशांत सिंहच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे देण्यास रिया चक्रवर्तीचा विरोध, म्���णाली...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल शंकुतला देवींनी मृत्यूआधी केलेली 'ती' भविष्यवाणी ठरली खरी\nसोनू सूदच्या मदतीचा ओघ कायम; रशियात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना केलं एअरलिफ्ट\nराज्यातील ग्रामीण भागांमधील करोना प्रादुर्भाव चिंताजनक\nकंपनी सेक्रेटरी प्रवेश परीक्षा ऑनलाइन\nदेशात २४ तासांत ६२,५३८ रुग्ण\nमुंबईतील ७७ टक्के रुग्ण करोनामुक्त\nमशिदीच्या पायाभरणीस जाणार नाही - आदित्यनाथ\nवकील तूर्त अत्यावश्यक सेवेत नाहीत\nऑनलाइन वर्गाना प्राध्यापकांचा विरोध\nतंत्रशिक्षण पदविका प्रवेशप्रक्रिया सोमवारपासून\nमुंबईतील मॉल्समध्ये ‘आरोग्य सेतू’ची ग्राहकांवर सक्ती\nयूपीएससी गुणवंताशी सोमवारी संवाद\n1 ‘अकॅडमी एक्सलन्स अ‍ॅवॉर्ड्स’मध्ये बदलत्या ‘कॉर्पोरेट नेतृत्त्वा’वर भर\n2 जकात चोरी करणारे टेम्पो जप्त\n3 मुंबईकरांचा दिवस सुरु होण्यापूर्वीच ‘बेस्ट’चा संप संपला\nअजित पवार मनसे नगरसेवकावर भडकले; म्हणाले, \"आमचे चार मंत्री करोना पॉझिटिव्ह आलेत\"X", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.shiprocket.in/mr/..%E0%A4%B5%E0%A5%88%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87/%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A1/", "date_download": "2020-08-07T21:04:10Z", "digest": "sha1:2CCTODUHHUVGWTROBGI2DVUXQJPLQ3XQ", "length": 7012, "nlines": 91, "source_domain": "www.shiprocket.in", "title": "ई-कॉमर्स लॉजिस्टिक्समध्ये सेवायोग्य पिन कोड - शिप्रॉकेट", "raw_content": "\nआपल्या ऑर्डरचा मागोवा घ्या\nशिप कोविड -१ Es अनिवार्य\nते विनामूल्य वापरुन पहा\nते विनामूल्य वापरुन पहा\nडिलीव्हरीवर प्रीपेड आणि कॅश\nसर्वात कमी शिपिंग दर\nसिंक आणि आयात ऑर्डर\nआपले लेबले मुद्रित करा\nईमेल आणि एसएमएस सूचना\nकाही क्लिकमध्ये एक्सएनयूएमएक्स + पिनकोड्स शिप करा\nशिपिंग प्लॅटफॉर्म निवडून आपल्या शिपिंग ऑपरेशन्स स्वयंचलित करा जे आपल्याला मॅन्युअल शिपिंगचे प्रयत्न कमी करण्यासाठी अनेक वैशिष्ट्ये ऑफर करतात. शिपरोकेटसह, प्रत्येक वेळी आपल्या वेबसाइटवर स्वहस्ते संकालित न करता, ऑर्डर नकाशाची ऑर्डर आणि देय स्थिती न देता सर्व ऑर्डर आयात करा आणि स्वयंचलित पॅनेलद्वारे Undelivred ऑर्डर व्यवस्थापित करा.\nयासह, बल्क ऑर्डर पाठवा, कुरिअरच्या शिफारसी मिळवा आणि देशातील अनेक ठिकाणांहून ऑर्डर मिळवा.\nआपल्या व्यवसायाची व्यापक सेवा आवश्यक का आहे\nएकदा आपण एक्सएनयूएमएक्स + पिन कोडवर पाठविल्यानंतर आपण द��शातील प्रत्येक घरात पोहोचू शकता.\nदेशात अनेक ग्राहकांपर्यंत पोहोचून आपली विक्री वाढवा.\nनाही शुल्क. किमान साइन अप कालावधी नाही. कोणताही क्रेडिट कार्ड आवश्यक नाही\nएक खाते तयार करा\nबिगफूट रिटेल सोल्यूशन प्रायव्हेट चे उत्पादन शिप्रोकेट. लि., हे भारतातील सर्वोत्कृष्ट लॉजिस्टिक सॉफ्टवेअर आहे, जे आपणास स्वयंचलित शिपिंग सोल्यूशन प्रदान करते. याचा उपयोग करून, तुम्ही सर्वोत्तम कुरिअर कंपनी आणि सवलतीच्या दरात भारत आणि परदेशात कुठेही शिपिंग करू शकता.\nसतत विचारले जाणारे प्रश्न\nप्लॉट नं.-बी, खसरा- 360, सुल्तानपुर, एमजी रोड, नवी दिल्ली- 110030\nकॉपीराइट Ⓒ 2020 शिपरोकेट. सर्व हक्क राखीव.\nपरतावा आणि रद्द करण्याचे धोरण\nशिपरोकेट - ईकॉमर्स कुरिअर वितरण\nकेशरी आणि ग्रीन झोनमध्ये आवश्यक आणि विना-अनिवार्य वस्तू पाठविणे प्रारंभ करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/lokpriya/bhim-rao-ambedkar-and-narendra-modi-brahmin-118043000014_1.html", "date_download": "2020-08-07T21:32:37Z", "digest": "sha1:IZD4EMTHFT35ICHGX6KBK4RZHGEO5EVS", "length": 10629, "nlines": 120, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "नरेंद्र मोदी आणि भीमराव आंबेडकर ब्राह्मण | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 8 ऑगस्ट 2020\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nनरेंद्र मोदी आणि भीमराव आंबेडकर ब्राह्मण\nगुजरात विधानसभा अध्यक्ष राजेंद्र त्रिवेदी यांनी संविधान निर्माते डॉ. भीमराव आंबेडकर आणि पंतप्रधान नरेंद्र यांना ब्राह्मण सांगितले आहे. महत्त्वाचे म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी नारदाची तुलना गूगलशी केली होती.\n'मेगा ब्राह्मण बिझनेस समिट'ला संबोधित करताना राजेंद्र त्रिवेदी यांनी म्हटले की बीआर आंबेडकर यांना ब्राह्मण म्हणताना मला काही संकोच नाही. त्यांनी म्हटले की शिकलेल्या लोकांना ब्राह्मण म्हणण्यात काहीच चुकीचे नाही आहे. अशात पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील ब्राह्मण आहे.\nमहत्त्वाचे म्हणजे याअगोदर गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी देवर्षि नारद यांची तुलना गूगलशी केली होती. तसेच त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देव यांनी असे म्हणून खळबळ केले होते की महाभारत काळात देखील इंटरनेट चालत होते.\nका शाह यांनी बिप्लब यांना बोलविले दिल्लीला\nतू, तू है वही दिल ने जिसे अपना कहा...म्हणत मोदींचे स्वागत\nगुगलची भानगड, नाव नेहरूंचे फोटो मोदींचा\nआता तोच सल्ला आचरणात आणा : मनमोहन सिंग\nराष्ट्रकुलच्या अध्यक्षपदी नरेंद्र मोदी\nयावर अधिक वाचा :\nअमेरिकेत प्राण्यांना कोरोनाची लागण, एका कुत्र्याचा ...\nअमेरिकेत सात वर्षीय जर्मन शेफर्ड प्रजातीच्या एका कुत्र्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ...\nअयोध्येत राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याची तयारी सुरु\nअयोध्येत राम मंदिर भूमिपूजनाचा सोहळा 5 ऑगस्टला होणार असल्याने कार्यक्रमाची तयार जोरात ...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राजगृह निवासस्थानाची तोडफोड ...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मुंबईतील दादर येथील राजगृह निवासस्थानाची तोडफोड करणाऱ्या ...\nपावसाचे पुण्यात पुन्हा एकदा जोरदार आगमन\nमहाराष्ट्रात बऱ्यापैकी मॉन्सूनला सुरवात झाली आहे. राज्याच्या बहुतांश भागात गेल्या दोन ...\nऑगस्टमध्ये तब्बल १६ दिवस बॅंक बंद राहणार\nऑगस्ट महिन्यांपासून रक्षाबंधन, गणपती अशा विविध सणांना सुरुवात होते. त्यामुळे ऑगस्टमध्ये ...\nएअर इंडियाचं विमान केरळच्या कोझिकोड विमानतळावर घसरलं, ...\nकेरळच्या कोझिकोड विमानतळाच्या धावपट्टीवर एअर इंडियाचं विमान घसरल्याची धक्कादायक घटना घडली ...\nचंद्रकांत पाटील विरोधकांना जीवनातून उठवतात\nभाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (BJP Chandrakant Patil) यांचे दोन चेहरे आहेत. त्यांचा ...\nमद्रास हायकोर्टाने बाबा रामदेव यांना फटकारले, पतंजली ...\nबाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेदने प्रतिकारक क्षमता वाढवत असल्याचा दावा करत कोरोनील हे ...\nअमेरिकेत नव्या आजाराचा फैलाव, लाल आणि पिवळ्या कांद्यापासून ...\nकोरोनानंतर अमेरिकेच्या बर्‍याच राज्यात नवीन आजार फैलावत आहे. लाल आणि पिवळ्या कांद्यामुळे ...\nगूगलचा चीनला दणका, चीनची २५०० पेक्षा जास्त यूट्यूब चॅनेल्स ...\nगूगलने चीनची २५०० पेक्षा जास्त यूट्यूब चॅनेल्स डिलीट केली आहेत. त्यामुळे चीनला याचा मोठा ...\nजिओ मामी मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये दीपिका पादुकोणचा ग्लॅमरस लूक\nटक्सिडो सूटमध्ये सोनम कपूरची सुंदर शैली\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://marathigani.in/tag/sairat-jhala-ji-marathi-lyrics/", "date_download": "2020-08-07T21:42:19Z", "digest": "sha1:A32WLPVSLYIVSGN3QV66IBHHAELD3G4Q", "length": 2332, "nlines": 33, "source_domain": "marathigani.in", "title": "Sairat Jhala Ji Marathi Lyrics Archives - Marathi Songs Lyrics", "raw_content": "\nसैराट झालं जी – Sairat Jhala Ji Marathi Lyrics अलगुज वाजं नभात भलतंच ���ालंया आज अलगद आली मनात...\nविठुमाउली तू माउली जगाची Lyrics\nविठुमाउली तू माउली जगाची Lyrics विठुमाउली तू माउली जगाची माउलीत मूर्ति विठ्ठलाची, विठ्ठला मायबापा काय तुझी माया सांगु...\nRatris Khel Chale Lyrics – रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले या गूढ चांदण्याचा संपेल ना कधीही हा...\nमन धागा धागा जोडते नवा – Dhaga Dhaga Marathi Lyrics असे कसे बोलायचे असे कसे बोलायचे न बोलता...\nयाडं लागलं – Yad Lagla Marathi Lyrics याडं लागलं गं याडं लागलं गं रंगलं तुझ्यात याडं लागलं गं...\nसाज ह्यो तुझा – Saaj Hyo Tuza Lyrics In Marathi साज ह्यो तुझा जीव माझा गुंतला ग उशाखाली...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A4_%E0%A4%93%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A5%87", "date_download": "2020-08-07T22:23:02Z", "digest": "sha1:MD3IWEG7W6S36OU3RA26PROUFHSCOCUC", "length": 4720, "nlines": 44, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "अनंत ओगले - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nअनंत शंकर ओगले हे एक मराठी लेखक आहेत. त्यांच्या पुस्तकांचे विषय हे बव्हंशी ऐतिहासिक आहेत. त्यांनी अनेक चरित्रे लिहिली आहेत.\nअनंत ओगले यांची पुस्तकेसंपादन करा\nअजात शत्रू (छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवनावरची चरित्र कहाणी)\nअ‍ॅडॉल्फ हिटलर : एका झंझावाती गरुडाची कहाणी (कादंबरी)\nअस्त गांधीयुगाचा आणि नंतर\nआया मल्हार (मल्हारराव होळकर यांच्या जीवनावरची कादंबरी)\nकरुणासागर (जोतिबा फुले यांच्या जीवनावरची कादंबरी)\nजळीत (महात्मा गांधींच्या हत्येनंतर झालेल्या महाराष्ट्रातील जळिताच्या पार्श्र्वभूमीवरची कादंबरी)\nतो एक राजहंस (बालगंधर्वांच्या जीवनावरील संगीत नाटक, सहलेखक - आकाश भडसावळे)\nध्रुवाचा तारा (डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील चरित्रात्मक कादंबरी)\nदयानंद (स्वामी दयानंद सरस्वती यांचे चरित्र)\nपहिला हिंदुहृदयसम्राट (सावरकरांचे व्यक्तिचित्रण)\nफाळणी भारताची, कहाणी गांधी हत्येची\nभाषाशिवाजी विष्णुशास्त्री चिपळूणकर (आधीचे नाव वृत्तसुदर्शन)\nवृत्तसुदर्शन (विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्या जीवनावरील कादंबरी); भाषाशिवाजी या नावाने पुन:प्रकाशित\n मी सावरकर बोलतोय (नाटक)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २३ जुलै २०२० रोजी २१:११ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. ��े संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.makewineandbeer.net/bottles/", "date_download": "2020-08-07T22:12:56Z", "digest": "sha1:S6WEBPZOV4LNF4EZUPP3IJADNPXXIASV", "length": 14944, "nlines": 83, "source_domain": "mr.makewineandbeer.net", "title": "सर्व बिअर आणि वाइन बद्दल 2020", "raw_content": "\nस्लोव्हाक क्राफ्ट बिअर कोठे आहे: 2018\nस्लोव्हाक क्राफ्ट बिअर कोठे आहे: 2018 मला बर्‍याचदा विचारले जाते की स्लोव्हाकियातील बिअर उद्योगाबद्दल मला काय वाटते. माझे मानक उत्तर आहे की ते उत्तम आहे, विशेषत: उत्तम भविष्याच्या सुरुवातीस.\nवर पोस्ट केले ०३-११-२०१९\nमला युरोपियन बिअर आवडते\nमला युरोपियन बिअर आवडते मला बिअर पिण्यास आवडते, विशेषत: युरोपियन बिअर.\nवर पोस्ट केले ०३-११-२०१९\nबिअर कविता. डोरसच्या “रोडहाऊस ब्लूज” मध्ये विहित आणि अनेकदा उद्धृत केलेली ओळ आहे: “मी आज सकाळी उठलो आणि मला एक बिअर मिळाला.” ब्लू ऑयस्टर कल्ट आणि फ्रॅन्की गोज हॉलिवूडमध्ये या गाण्याला कव्हर करणार्‍या...\nवर पोस्ट केले ०३-११-२०१९\nडेन्व्हरमधील बेल्जियन ब्रुफेस्ट येथे फॅट ब्रू\nडेन्व्हरमधील बेल्जियन ब्रुफेस्ट येथे फॅट ब्रू डेन्वरमध्ये बरेच बियर फेस्टिव्हल आहेत, परंतु लहान, सहयोगी आणि अनन्य बेल्जियन बिअरसह हा सण भाग्य बनविण्याकरिता आकर्षण आहे.\nवर पोस्ट केले ०३-११-२०१९\nमालक - मी बेन कोली दागेराड ब्रूईंग\nवर पोस्ट केले ०३-११-२०१९\nमाझा समुद्री ते विपणनापर्यंतचा प्रवास आणि मी शिकलेले धडे.\nमाझा समुद्री ते विपणनापर्यंतचा प्रवास आणि मी शिकलेले धडे. ट्रॅक्टर ते प्रवास, स्टार्टअप बिअरसह इंटर्नशिप ते स्वयंरोजगारापर्यंत.\nवर पोस्ट केले ०३-११-२०१९\nआमचे आयुष्याचे पहिले वर्ष (+ बिअर) 2017 कडे परत पहात आहात आमची ट्रिप जानेवारी 2017 मध्ये सुरू झाली\nवर पोस्ट केले ०३-११-२०१९\nदाढी ठेवणारी गृहिणी [पीओबी खंड २] सोबत पेय\nदाढी ठेवणारी गृहिणी [पीओबी खंड २] सोबत पेय [पेय करण्याच्या व्यक्तिमत्त्वांविषयीचा हा सलग दुसरा टप्पा आहे.] मी ही मालिका लिहिण्यापूर्वी विचार करण्यापूर्वी मला रॉब गॅलाघरच्या बनवण्याच्या शैली आणि तत्त्व...\nवर पोस्ट केले ०३-११-२०१९\nक्राफ्ट बिअर लहान, स्वतंत्र शेतक farmers्यांसाठी एक आशीर्वाद होता\nक्राफ्ट बिअर ल��ान, स्वतंत्र शेतक farmers्यांसाठी एक आशीर्वाद होता गेल्या महिन्यात, देशातील सर्वात मोठा हॉप उत्पादक प्रदेश, वॉशिंग्टन, याकिमा व्हॅलीमधील शेतक-यांनी क्रिप्ट बिअरच्या विक्रीत सलग अनेक वर...\nवर पोस्ट केले ०३-११-२०१९\nनवीन नवीन उपकरणे, उत्कृष्ट अद्यतने आणि बॅडस इव्हेंट - सामील व्हा\nनवीन नवीन उपकरणे, उत्कृष्ट अद्यतने आणि बॅडस इव्हेंट - सामील व्हा नमस्कार UBREW सदस्य, आमच्याबरोबर मद्यपान केल्याबद्दल धन्यवाद. आमच्याकडे काही चांगली बातमी आहे आणि खरोखर मस्त गोष्टी ज्या आपल्या पेय भां...\nवर पोस्ट केले ०३-११-२०१९\nएफ # मधील बीअरवेभिमुख प्रोग्रामिंग [2]\nएफ # मधील बीअरवेभिमुख प्रोग्रामिंग [2] परिचय या ब्लॉग पोस्टमध्ये आम्ही मागील ब्लॉग पोस्टपासून जिथे सोडले तेथे आम्ही सुरू ठेवतो. आम्हाला पुढील गोष्टी करायच्या आहेत.\nवर पोस्ट केले ०३-११-२०१९\nबिअरपासून इगुआना पर्यंत सर्वत्र चार्ली रेंगाळत आहे\nबिअरपासून इगुआना पर्यंत सर्वत्र चार्ली रेंगाळत आहे मी या आठवड्यात सर्वत्र क्रीपिंग चार्ली पाहतो. हे वेगाने वाढणारे ग्राउंड कव्हर उन्हाळ्याच्या सर्वात तीव्र भागात दिसून येते. क्रिपिंग चार्ली, पूर्वी ग...\nवर पोस्ट केले ०३-११-२०१९\nमी एबीआयएनबेव्हचा तिरस्कार का करतो ..\nमी एबीआयएनबेव्हचा तिरस्कार का करतो .. मी नाही - आपल्याला हे क्लिकबाईट कसे सापडले\nवर पोस्ट केले ०३-११-२०१९\nमी एक लेखक आहे, मी शपथ घेतो.\nमी एक लेखक आहे, मी शपथ घेतो. चला प्रामाणिक रहा मी ब्लॉगिंग सुरू करण्यासाठी पदवीधर पदवी असलेला पहिला पातळ पांढरा मुलगा नाही आणि मी नक्कीच शेवटचा होणार नाही. मला खेळ आवडतात. स्पोर्ट हा नेहमीच लिहिण्यासा...\nवर पोस्ट केले ०३-११-२०१९\nस्नॉब होण्यासाठी ... हे पोस्ट एक नशेत पोस्ट आहे. असं म्हटलं की, जेव्हा मी ते शब्द टाइप केले तेव्हा मी मद्यधुंद होतो. आणि या ब्लॉग पोस्टमधील काहीही म्हणजे आपल्याला राजकीयदृष्ट्या अस्वस्थ करणे, आपल्याला...\nवर पोस्ट केले ०३-११-२०१९\nबिअर बॅलर व्हा बिअरचा इतिहास - लेगर्स आणि पिलर्स बर्‍याच लोकांसाठी, बिअरच्या जगाची सुरूवात लॅगरपासून होते, जिथे हा शब्द सोनेरी, थंड, कुरकुरीत आणि पिण्यास सोपी असलेल्या बीयरच्या प्रतिमा निर्माण करतो. ह...\nवर पोस्ट केले ०३-११-२०१९\nआपण शिकागो क्राफ्ट बिअर आठवडा गमावला\nआपण शिकागो क्राफ्ट बिअर आठवडा गमावला आम्ही शिकागो क्रा��्ट बिअर सप्ताह २०१ to मध्ये जाणार आहोत आणि गेल्या वर्षी जे घडले त्याबद्दल मी थोडासा संभ्रमित आहे. वरवर पाहता या आठवड्यात क्राफ्ट बिअर सेलिब्रेशन...\nवर पोस्ट केले ०३-११-२०१९\nबूजी बॉफिन्सः जपानच्या विज्ञानाचा पहिला टप्पा द्विभाषिक हिट ठरला\nबूजी बॉफिन्सः जपानच्या विज्ञानाचा पहिला टप्पा द्विभाषिक हिट ठरला प्रेक्षकांकडे काही पेये आहेत आणि बहुतेकांच्या चेह on्यावर हास्य आहे. टाकाहिसा फुकडाई यांची प्रतिमा शिमो-किताझावा, टोकियो या जिल्ह्याच्य...\nवर पोस्ट केले ०३-११-२०१९\nवॉटर ब्लाइंड थर्ड वेव्हसाठी चाखणे चाचणी\nवॉटर ब्लाइंड थर्ड वेव्हसाठी चाखणे चाचणी लोक स्वत: चे कॉफी पाणी का तयार करतात, मी ते कसे वापरले आणि आपण ते कसे करू शकता\nवर पोस्ट केले ०३-११-२०१९\nन्यूटनने .पलमध्ये विश्वाची रहस्ये पाहिली.\nन्यूटनने .पलमध्ये विश्वाची रहस्ये पाहिली. रॉस ब्रोकमनने 100% अनफिल्टर्ड साइडर पाहिले आणि डाउनऑस्ट सायडरची स्थापना केली. न्यू इंग्लंड हे अल्कोहोलिक नवकल्पनांचे आकर्षण आहे आणि बोस्टन हे क्राफ्ट ड्रिंक ...\nवर पोस्ट केले ०३-११-२०१९\nब्रदरहुड ऑफ ब्रेव्हर्स अ‍ॅनी वेबर यांनी\nवर पोस्ट केले ०३-११-२०१९\nबिअर प्रमाणेच फ्रेश अलीकडे काही गोष्टी घडल्या ज्यामुळे मला डेस्कबियर्स येथे बीअर कसे खरेदी आणि विक्री करावी याबद्दल विचार करण्यास प्रवृत्त केले. बर्‍याच वेळा उत्तर \"द्रुत\" असते. पहिल्या दिवस...\nवर पोस्ट केले ०३-११-२०१९\nयशस्वी पेय पदार्थ तयार करण्यासाठी टिपा\nयशस्वी पेय पदार्थ तयार करण्यासाठी टिपा प्रत्येकाला मद्यपान करणारी पेय आवडते. तथापि, ब्रूअरीज बरेच काम करतात आणि बर्व्हरी चालविण्यामध्ये बरेच लोक काम समाधानी नसतात. आपण यशस्वी पेय पदार्थ चालवत असल्यास ...\nवर पोस्ट केले ०३-११-२०१९\nआपण सकाळी at वाजता आयरिश कार बॉम्ब चघळण्यास सुरवात केल्यास काय होते\nआपण सकाळी at वाजता आयरिश कार बॉम्ब चघळण्यास सुरवात केल्यास काय होते आयरिश ऑन इओनिया, इओनिया अ‍ॅली, ग्रँड रॅपिड्स, एमआय ते सुंदर नाही आणि चांगलेही संपत नाही.\nवर पोस्ट केले ०३-११-२०१९\nही सवय लावा जीवन विचित्र आणि सुंदर आहे. मला माझ्या आवडत्या गोष्टींपैकी एक बनवणा events्या इव्हेंटची मालिका वन्य, संभव नाही, मुख्यत्वे अस्पष्ट आहे आणि त्याच वेळी उल्लेखनीय जटिल आणि आश्चर्यकारक आहे. ही ...\nवर पोस्ट केले ०३-११-२०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-processed-food-products-made-guava-fruit-26492?tid=148", "date_download": "2020-08-07T21:12:56Z", "digest": "sha1:6N2L6EF6RSIVZKLHNC4UUTWG7BVJ2RGB", "length": 21241, "nlines": 182, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi processed food products made from guava fruit | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nआरोग्यदायी पेरूपासून प्रक्रियायुक्त पदार्थ\nआरोग्यदायी पेरूपासून प्रक्रियायुक्त पदार्थ\nशनिवार, 4 जानेवारी 2020\nपेरू हे फळ फक्त चविष्टच नाही तर त्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. पेरूच्या झाडाचे इतर भागदेखील तेवढेच उपयोगी आहेत. पेरू फळापासून जॅम, जेली, सरबत असे पदार्थ घरगुती स्तरावर किंवा गावपातळीवर तयार करून महिलांना चांगला रोजगार मिळवता येतो.\nफळासोबतच पेरूची पाने, खोड आणि सालही उपयुक्त आहे. पेरूच्या पानांमध्ये असलेले ८ ते १५ टक्के टॅनिन हे कातडी कमविण्यासाठी वापरतात. यामुळे कातडी मऊ व घट्ट बनते.\nपेरू हे फळ फक्त चविष्टच नाही तर त्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. पेरूच्या झाडाचे इतर भागदेखील तेवढेच उपयोगी आहेत. पेरू फळापासून जॅम, जेली, सरबत असे पदार्थ घरगुती स्तरावर किंवा गावपातळीवर तयार करून महिलांना चांगला रोजगार मिळवता येतो.\nफळासोबतच पेरूची पाने, खोड आणि सालही उपयुक्त आहे. पेरूच्या पानांमध्ये असलेले ८ ते १५ टक्के टॅनिन हे कातडी कमविण्यासाठी वापरतात. यामुळे कातडी मऊ व घट्ट बनते.\nपानांपासून तेल निघते ज्याचा उपयोग स्वादाकरिता होतो आणि हे तेल जंतुनाशक देखील आहे. याशिवाय पानांमध्ये असलेल्या जीवनसत्व ब १, ब २ , ब ३ नायसिन व क जीवनसत्त्व तोंडातील अल्सर कमी करण्यासाठी उपयोगी पडतात.\nपेरूच्या झाडाच्या खोडाच्या सालीपासून रंग मिळतो.\nपेरूच्या झाडाचे खोड हे मऊ असते. त्याचा उपयोग कोरीव काम करण्यासाठी करतात.\nपेरूमध्ये असलेल्या उच्च प्रतीच्या अँटिऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वांमुळे (विशेषतः जीवनसत्व क) एकूणच शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.\nपोटॅशियम आणि तंतूच्या जास्त प्रमाणामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते.\nसंशोधकांच्या मते पेरूच्या पानांच्या अर्काच्या नियमित सेवनाने रक्तातील साख��ेचे प्रमाण (ब्लड शुगर) नियंत्रित राहते.\nपेरूमध्ये असलेल्या तंतूमुळे (डाएटरी फायबर) पचन क्रिया चांगली व सुरळीत राहते आणि पोट साफ राहण्यास मदत होते.\nक जीवनसत्त्वांच्या जास्त प्रमाणामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि थंडीमध्ये सहज इन्फेक्शन होत नाही. यामुळे लहान मुलांना थंडीच्या दिवसांत स्वच्छ पेरू खाण्यास द्यावेत जेणेकरून सर्दी, खोकल्याची लागण सहज होणार नाही.\nपेरूमध्ये असलेल्या कॅरोटीन आणि लायकोपिन सारख्या अँटिऑक्सिडंट्स आणि जीवनसत्व अ, क मुळे त्वचेचे आरोग्य उत्तम राहते.\nजीवनसत्त्व अ मुळे डोळ्यांचे आरोग्यदेखील चांगले राहते.\nपेरूच्या पानांमध्ये दाहशामक गुणधर्म तसेच जंतूंच्या वाढीस प्रतिबंध करणारे गुणधर्म असल्यामुळे दात दुखीमध्ये याची कोवळी पाने चांगली चावून खाल्ल्यास फायदेशीर ठरते. मॅग्नेशियममुळे स्नायूंवरील ताण कमी होण्यास मदत होते.\nपेरूची चव वर्षभर घ्यायची असेल तर त्याला काही प्रक्रिया करून वेगवेगळ्या पदार्थांच्या स्वरूपात टिकवून ठेवता येते.\nजेली करण्यासाठी स्वच्छ, कडक व पिकलेली फळे निवडावीत. पेरू स्वच्छ धुवून त्याच्या एकसमान फोडी करून घ्याव्यात. १ किलो फोडींसाठी १.२५ लीटर पाणी आणि १ ग्रॅम सायट्रिक ॲसिड मिसळून जाड बुडाच्या भांड्यात साधारण ३० मिनिटे उकळावे.\nअर्क चाळणीने गाळून घ्यावा. त्यामध्ये साधारण ७०० ग्रॅम साखर आणि ४ ग्रॅम सायट्रिक ऍसिड घालून पुन्हा उकळावे. ६७ ब्रिक्स येईपर्यंत किंवा जेलीची शीट टेस्ट येईपर्यंत शिजवावे. शेवटी काचेच्या निर्जंतुक बाटलीत भरून थंड जागी ठेवावे. थंड झाल्यास जेली सेट झालेली दिसेल.\nजेली परीक्षणासाठी एका चमच्यात थोडी जेली घेऊन ती थंड करावी व चमचा हळुवारपणे तिरपा करावा. मिश्रण एकसंध घट्ट स्वरूपात खाली पडले तर जेली तयार झाली असे समजावे.\n१ किलो पिकलेले कमी बियांचे पेरू स्वच्छ धुवून फोडी करून घ्याव्या. १. ७५ लीटर पाणी, १. ७५ किलो साखर, २० ग्रॅम सायट्रिक ॲसिड मोजून ठेवावे. फोडी बुडतील एवढेच पाणी घालून फोडी शिजवाव्यात. शिजलेल्या फोडी मिक्सरमध्ये बारीक करून गर गाळून घ्यावा. साखर आणि राहिलेले पाणी घालून पाक करून घ्यावा. या पाकात सायट्रिक ॲसिड, पेरूचा गर मिसळून एक उकळी आणावी. थंड झाल्यावर निर्जंतुक बाटलीत भरून ठेवावे. लागेल तसे पाणी घालून सरबत तयार करावे.\nताजी, पिकलेली ��ण घट्ट फळे निवडावीत. स्वच्छ धुवून त्यातील बिया काढून फोडी करून घ्याव्यात. फोडी बुडतील एवढे पाणी घालून मऊ शिजवून घ्यावे. शिजलेल्या फोडी मिक्सरमधून बारीक करून घ्याव्यात आणि एक किलो फोडीस ७५० ग्रॅम साखर आणि ४ ग्रॅम सायट्रिक ॲसिड मिसळून जाड बुडाच्या स्टीलच्या पातेल्यात गर शिजविण्यास ठेवावा. शिजलेल्या गराची शीट टेस्ट येईपर्यंत शिजवावे. शेवटी आवडीचा रंग मिसळून निर्जंतुक केलेल्या काचेच्या बाटलीत जॅम भरून ठेवावा. थंड झाल्यास जॅम सेट होतो.\nसंपर्कः प्रा. माधुरी रेवणवार, ९४०३९६२०१४\n(विषय विशेषजज्ञ (गृह विज्ञान), कृषी विज्ञान केंद्र, सगरोळी, ता. बिलोली जि. नांदेड)\nपेरू जीवनसत्त्व यंत्र machine विषय नांदेड nanded\nनाशिक जिल्ह्यात धरणांच्या पाणलोट क्षेत्रात...\nनाशिक : जिल्ह्यात मोठे ७, तर मध्यम १७ असे एकूण २३ प्रकल्प आहेत.\nजालना जिल्ह्यातील दोन मंडळांत जोरदार पाऊस\nऔरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात गुरुवारी (ता.\nपावसाळी वातावरणामध्ये येणाऱ्या अडचणींवरील...\nसध्या द्राक्ष लागवडीखालील सर्वच भागात बऱ्यापैकी पाऊस झाला.\nबळीराजा चेतना अभियान बंद करण्याचा निर्णय\nमुंबई : विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यात बळीराजा चेतना योजनेला अपयश आले\nबार्शीतील ४३ हजार शेतकरी दुष्काळ निधीपासून वंचितच\nखपली गहू बिस्किटे, हळद पावडर उद्योगात...दसनूर (जि.जळगाव) येथील वैशाली प्रभाकर पाटील यांनी...\nमखानापासून बनवा बर्फी, लाह्या अन् चिक्कीदलदलीच्या क्षेत्रात उगवणारे मखाना हे भरपूर...\nकृषी क्षेत्रामध्ये आहेत व्यावसायिक संधीव्यावसायिक संधी म्हणून शेती व संलग्न बाबींकडे...\nचिकूपासून बनवा आइस्क्रीमआइस्क्रीम हा लहानथोराच्या आवडीचा विषय आहे. त्याला...\nपपईपासून पेपन,पेक्टिन निर्मितीपपईचे फळ पचनास मदत करते. त्याचा गर व बिया औषधी...\nभोपळ्यापासून बर्फी, चिक्कीभोपळा हृदयरोगांसाठी उपयुक्त आहे. यातील घटक...\nचिकूपासून बनवा मूल्यवर्धित पदार्थचिकू (शा. नाव ः मैनिलकारा जपोटा) हे गोड,...\nप्रक्रिया उद्योगातही मशरूमला मागणीवाळवलेल्या मशरूमला बाजारपेठेत चांगली मागणी आणि...\nशेळीच्या दुधापासून दही, लोणी, चीज, मलईशेळीचे दूध पचनास हलके असते. शेळीच्या दुधापासून...\nश्रीवर्धनी सुपारीचे संवर्धन आवश्यकसुपारी हे परपरागीकरण होणारे झाड असल्याने...\nफणसामध्ये आहे प्रक��रिया उद्योगाची संधीफणसातील गरे तसेच बिया खाण्यायोग्य असून गरापासून...\nफणसापासून तयार करा खाकरा, केक अन् लोणचेविविध पदार्थांचे पोषणमूल्य वाढविण्यासाठी फणस बी...\nप्रक्रिया उद्योगात गवती चहाला मागणीगवती चहामध्ये अत्यावश्यक तेल असते. हे तेल सुगंधीत...\nबहुगुणी शेवग्याचे मूल्यवर्धित पदार्थशेवग्यामध्ये उच्च पौष्टिक आणि औषधी मूल्य आहेत....\nप्रक्रिया अन् आरोग्यासाठी शेवगाशेवग्याचे मूळ, फूल, पाने व साल यांचा वापर...\nप्रक्रिया उद्योगाला चालना देणारे मेगा...शेतकरी, प्रक्रिया करणारे आणि किरकोळ विक्रेत्यांना...\nकोकमपासून प्रक्रियायुक्त पदार्थकोकम फळ कच्चे असताना व पिकून लाल रंगाचे झाल्यावर...\nकरवंदापासून बनवा चटणी,जॅम, लोणचेकरवंद प्रक्रियेसाठी मोठ्या भांडवली गुंतवणुकीची...\nकलिंगडापासून तयार करा विविध...कलिंगड फळ खाण्याने किंवा ताजा रस पिल्याने...\nजांभळापासून स्क्वॅश,जॅम,जेलीमे महिन्याच्या शेवटी व जून, जुलै महिन्यात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%A8", "date_download": "2020-08-07T20:51:32Z", "digest": "sha1:46R5ZGAH33GK2GDKZDXV76LLNNEKDOYK", "length": 4521, "nlines": 54, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "हार्पिन - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nहार्पिन (मराठी नामभेद: हार्बिन ; चिनी: 哈尔滨; फीनयीन: Hā'ěrbīn ; रशियन: Харбин́) ही चीन देशाच्या ईशान्येकडील हैलोंगच्यांग ह्या प्रांताची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. चीनच्या ईशान्य कोपऱ्यात रशियाच्या सीमेजवळ वसलेल्या हार्पिन शहरावर रशियन सायबेरियन संस्कृतीचा प्रभाव जाणवतो. दर हिवाळ्यामध्ये येथे आयोजित केला जाणारा हार्पिन बर्फ व हिम शिल्प उत्सव जगप्रसिद्ध आहे.\nस्थापना वर्ष इ.स. पूर्व २२००\nक्षेत्रफळ ७,०६८ चौ. किमी (२,७२९ चौ. मैल)\nसमुद्रसपाटीपासुन उंची ४८८ फूट (१४९ मी)\n- घनता ७५० /चौ. किमी (१,९०० /चौ. मैल)\nप्रमाणवेळ यूटीसी + ८:००\nचीनमधील शहराबद्दलचा हा लेख अद्याप प्राथमिक अवस्थेत आहे.\nतुम्ही ह्या लेखाचा विस्तार करुन विकिपीडियाला मदत करु शकता.\nहे सुद्धा पहासंपादन करा\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ११ ऑगस्ट २०१५ रोजी ०३:०८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.pudhari.news/news/Soneri/hruta-durgule-will-entered-in-film-ananya/", "date_download": "2020-08-07T21:15:33Z", "digest": "sha1:MHFG3PGT2LJPLYUVFXGMJMQOQOWLB5W5", "length": 4395, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " 'फुलपाखरु' फेम ऋता दुर्गुळेचे सिनेसृष्टीत पदार्पण | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Soneri › 'फुलपाखरु' फेम ऋता दुर्गुळेचे सिनेसृष्टीत पदार्पण\n'फुलपाखरु' फेम ऋता दुर्गुळेचे सिनेसृष्टीत पदार्पण\nप्रताप फड दिग्दर्शित चित्रपट\nमुंबई : पुढारी ऑनलाईन\nमराठी रंगभूमीवर गाजलेल्या अनन्या नाटकाचं कथानक आता मोठ्या पडद्यावर येत आहे. टीव्ही मालिकांतून आपल्या अभियनायाची छाप उमटवलेली अभिनेत्री ऋता दुर्गुळे या चित्रपटातील मध्यवर्ती भूमिका साकारत आहे. या चित्रपटातून ऋताचं रूपेरी पडद्यावर पदार्पणही होत आहे. प्रताप फड हे ह्या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत.\nड्रीमव्हिवर एंटरटेन्मेंट आणि रवी जाधव फिल्म्सच्या ध्रुव दास आणि प्रसिद्ध लेखक दिग्दर्शक रवी जाधव यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे तर मेघना जाधव आणि सतीश जांभे हे सहनिर्माते आहेत.स्वरूप स्टुडिओजचे आकाश पेंढारकर, सचिन नारकर, विकास पवार चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत. या चित्रपटाचा मुहूर्त नुकताच पुण्यात संपन्न झाला असून, चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे.\n'अनन्या' या नाटकावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं आहे. मात्र, वेगळ्या माध्यमात आणि वेगळ्या रूपात ही कथा येत आहे. एक आशयसंपन्न आणि प्रेरणादायी कथा या चित्रपटातून प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.\nवाचा -जेव्हा गंगूबाईला नवऱ्याने ५०० रू. साठी कोठ्यावर विकलं...\nऋतासह या चित्रपटात आणखी कोण कलाकार आहेत असे बाकी सर्व तपशील लवकरच जाहीर केले जाणार आहेत. या वर्षीच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.\nकोल्हापूर जिल्ह्यात उच्चांकी 793 रुग्ण वाढले\nअलमट्टी धरणाचे सर्व दरवाजे उघडले\n‘अलमट्टी’चा ��िसर्ग वाढला; कोल्हापूरचा पूर स्थिरावला\nकोल्हापुरात पूर पातळी स्थिर\nताजिकिस्तानच्या पामिर पठारावर ड्रॅगनचा दावा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://dainikekmat.com/sports/the-cricket-team-is-like-a-family-ganguly-23162/", "date_download": "2020-08-07T20:56:40Z", "digest": "sha1:C4E23WNCMVJL6GNDSHOVK6OW5WZZTZED", "length": 13291, "nlines": 179, "source_domain": "dainikekmat.com", "title": "क्रिकेट संघ हा कुटुंबाप्रमाणे : गांगुली - पुरोगामी विचाराचे एकमत", "raw_content": "\nHome क्रीडा क्रिकेट संघ हा कुटुंबाप्रमाणे : गांगुली\nक्रिकेट संघ हा कुटुंबाप्रमाणे : गांगुली\nनवी दिल्ली : क्रिकेट हा अनिश्चिततांचा खेळ आहे. कधी एखादा खेळाडू सहज शतक ठोकून जातो, तर कधीकधी प्रचंड परिश्रम करूनही त्याला चार-पाच डावांत धावा करता येत नाहीत. प्रत्येक खेळाडूचा एक वाईट काळ असतो. त्या काळात सहसा त्याला संघातून बाहेर केले जाते. भारताचा यशस्वी माजी कर्णधार सौरव गांगुली याच्याबाबतही असाच एक प्रकार घडला होता. पण त्या काळात गांगुलीला एका विशिष्ट गोष्टीमुळे आधार मिळाला.\n२००५ साली झिम्बाब्वे दौºयावरून संघ परतला आणि गांगुलीला संघातून वगळण्यात आले. प्रशिक्षक ग्रेग चॅपेल यांनी तसा निर्णय संघव्यवस्थापनाला घ्यायला लावला होता. संघातून वगळले जाणे ही भावना गांगुलीसाठी निराशाजनक होती. पण गांगुलीला त्या काळात आधार मिळाला तो सकारात्मक विचारांचा. एका बंगाली वृत्तपत्राला गांगुलीने मुलाखत दिली. त्यात गांगुली म्हणाला, ‘‘संघातून वगळण्यात आल्यावर मी आत्मविश्वास अजिबात कमी होऊ दिला नाही. मी खेळलो तर नक्की धावा करेन याची मला खात्री होती. वसीम अक्रम, ग्लेन मॅकग्रा, शोएब अख्तर यांची गोलंदाजी माझे प्रशिक्षक खेळले नव्हते. त्यांच्या गोलंदाजीचा सामना मी केला होता आणि त्यांची धुलाईदेखील केली होती. मी जर १० वर्षे ही कामगिरी चोख बजावतोय तर मला पुन्हा संधी मिळाल्यावरही मी खेळू शकतो असा मला विश्वास होता.’’\n‘‘मी एकट्या चॅपेल यांना दोषी ठरवणार नाही. सुरुवात त्यांनी केली होती. त्यांनी क्रिकेट बोर्डाकडे माझ्याविरुद्धच्या तक्रारीची ई-मेल पाठवली होती. त्यातला मजकूर लीकदेखील झाला होता. क्रिकेट संघ हा कुटुंबाप्रमाणे असतो. त्यात मतभिन्नता, गैरसमज हे असतातच. पण ते सारं संवादाने सोडवायचं असतं. तुम्ही प्रशिक्षक आहात. तुम्हाला वाटतं की मी विशिष्ट प्रकारे खेळावं तर तुम्ही तसं मला येऊन सांगणं अपेक्षित आहे. मी संघात पुनरागमन केल्यावर त्यांनी मला हे सगळं सांगितलं, पण मग आधीच हे सारं का सांगितलं नाही’’, अशा शब्दांत गांगुलीने त्याची नाराजीदेखील व्यक्त केली.\nRead More धनादेश अनादर प्रकरणी येरमाळा येथील एकाला सहा महिने कारावास\nPrevious articleकळंब येथे ई-पास देताना नागरिकांची पिळवणूक होत असल्याची तक्रार\nNext articleपादुका या शॉर्ट फिल्मचे पोस्टर प्रदर्शित\nइंग्लंडचा फलंदाज जो डेन्लीच्या पाठीला दुखापत; संघातून बाहेर\nइंग्लंड : इंग्लंड विरुद्ध आयर्लंड संघात ३० जुलैपासून ३ सामन्यांच्या वनडे मालिकेची सुरुवात झाली आहे. ३० जुलै रोजी साउथम्पटन येथे पहिला वनडे सामना पार...\nभारताच्या माजी क्रिकेट कर्णधाराचा शिपाई पदासाठी अर्ज\nमुंबई : भारताच्या दिव्यांग क्रिकेट संघाचा माजी कर्णधार दिनेश सैन याने शिपाई पदाच्या नोकरीसाठी अर्ज केला आहे. दिनेशने नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी म्हणजेच ‘नाडा’मध्ये...\nस्वतंत्र अध्यक्ष म्हणून गांगुलीच हवा : संगकारा\nनवी दिल्ली : बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांना आयसीसीच्या अध्यक्षपदासाठी अनेक देशांतून पांिठबा मिळत आहे. श्रीलंकेचा माजी कर्णधार व मेरिलिबोर्न क्रिकेट क्­लबचा (एमसीसी) अध्यक्ष...\nरंगणार नवीन थरार : आयसीसीकडून वर्ल्ड सुपर लीगची घोषणा\nनवी दिल्ली : कोरोना व्हायरसच्या संकटात इंग्लंड-वेस्ट इंडिज मालिकेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे पुनरागमन झाले. आता कसोटी मालिकेनंतर ट्वेंटी-२०, त्यानंतर पाकिस्तानविरुद्ध कसोटी व ट्वेंटी-२० मालिका, इंडियन...\nआयपीएलमध्येही ‘वर्क फ्रॉम होम’ दक्षिण आफ्रिकेतील प्रयोग ठरला यशस्वी\nनवी दिल्ली : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यापासून देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. त्यामुळे गेल्या चार-पाच महिन्यांत ‘वर्क फ्रॉम होम’ ही संकल्पना घराघरांत रुजली...\n४ सप्टेंबरपासून कांगारुंच्या इंग्लंड दौ-याला सुरूवात\nनवी दिल्ली: तब्बल ४ महिन्यांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट पुन्हा एकदा सुरु झालं आहे. वेस्ट इंडिज विरुद्ध श्रीलंका यांच्यात सध्या ३ कसोटी सामन्यांची मालिका...\nखाजगी रुग्णालये ताब्यात घेण्याचा आदेश\nधावपट्टीवरून घसरून दरीत कोसळले विमान\nरुग्णसंख्यावाढीचा देशात नवा उच्चांक\nसप्टेंबरपासून शाळेची घंटा वाजणार\nबासमती तांदळावरून दोन मुख्यमंत्र्यांत ��ुंपली\nविवो नसणार यंदा आयपीएलचा टायटल स्पॉन्सर\nआयपीएल प्रायोजक विवोचा बीसीसीआयला धक्का\nआयपीएलच्या १३ व्या हंगामाला केंद्र सरकारची मंजुरी\nइंग्लंडचा फलंदाज जो डेन्लीच्या पाठीला दुखापत; संघातून बाहेर\nआयपीएल आणि पीएसएलमध्ये खूप फरक: अक्रम\nधक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर\nलातूर ब्रेकिंग : लातूर शहरात आज १० कोरोना पॉजिटीव्ह आढळले\nतिस-या दिवशीही लातूर घरात\nखाजगी रुग्णालये ताब्यात घेण्याचा आदेश\nधावपट्टीवरून घसरून दरीत कोसळले विमान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mahaenews.com/151493/", "date_download": "2020-08-07T20:49:34Z", "digest": "sha1:UUKYQ4U4PELY4QDESAXSDGEQ2FVU2HZU", "length": 19382, "nlines": 233, "source_domain": "mahaenews.com", "title": "Tension Continues on Indo-China Border, Three Militants killed by Indian Troops | Mahaenews", "raw_content": "\n विमान अपघातात ठार झालेला पायलट महाराष्ट्राचा सुपुत्र, दीपक साठे यांनी गमावला जीव\n#CoronaVirus: कोरोना लस 225 रुपयांना उपलब्ध होणार, सिरम इन्स्टिट्यूटचा बिल गेट्स फाऊंडेशनसोबत 10 कोटी डोसचा करार\nविमानतळावर एअर इंडियाचं विमान क्रॅश, विमानाचे दोन तुकडे\nमुंबईत परतणाऱ्यांसाठी आता १४ दिवसांचा होम क्वारंटाइन; पालिकेचा निर्णय\nकोरोनाविरुद्धच्या लढाईत मोठं यश, १२ ऑगस्ट रोजी रशिया करणार लसीची नोंदणी\nSushant Sing Suicide Case: ईडीकडून रियाची कसून चौकशी, भाऊ शौविक कार्यालयात दाखल\n…जर… तर…पण…शिवसेना आज देशातील मोठा राष्ट्रीय पक्ष असता \nमुंबईसह राज्यभरात पावसाचा जोर ओसरला\n पाच दिवसात सोने दरात साडेतीन हजारांची वाढ, तोळ्याचा भाव तब्बल…\nपरदेश शिष्यवृत्तीसाठी इच्छुक विद्यार्थ्यांना सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचा दिलासा\n१ जुलैपासून आशा स्वयंसेविकांना वाढीव मोबदल्याचा लाभ, शासन निर्णय जाहीर\nलोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना महापौरांनी केले अभिवादन\n विमान अपघातात ठार झालेला पायलट महाराष्ट्राचा सुपुत्र, दीपक साठे यांनी गमावला जीव\n#CoronaVirus: कोरोना लस 225 रुपयांना उपलब्ध होणार, सिरम इन्स्टिट्यूटचा बिल गेट्स फाऊंडेशनसोबत 10 कोटी डोसचा करार\nविमानतळावर एअर इंडियाचं विमान क्रॅश, विमानाचे दोन तुकडे\nमुंबईत परतणाऱ्यांसाठी आता १४ दिवसांचा होम क्वारंटाइन; पालिकेचा निर्णय\nकोरोनाविरुद्धच्या लढाईत मोठं यश, १२ ऑगस्ट रोजी रशिया करणार लसीची नोंदणी\nSushant Sing Suicide Case: ईडीकडून रियाची कसून चौकशी, भाऊ शौविक कार्यालयात दाखल\n…जर… तर…पण…शिवसेना आज देशातील मोठा राष्ट्रीय पक्ष असता \nमुंबईसह राज्यभरात पावसाचा जोर ओसरला\n पाच दिवसात सोने दरात साडेतीन हजारांची वाढ, तोळ्याचा भाव तब्बल…\nपरदेश शिष्यवृत्तीसाठी इच्छुक विद्यार्थ्यांना सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचा दिलासा\n विमान अपघातात ठार झालेला पायलट महाराष्ट्राचा सुपुत्र, दीपक साठे यांनी गमावला जीव\n#CoronaVirus: कोरोना लस 225 रुपयांना उपलब्ध होणार, सिरम इन्स्टिट्यूटचा बिल गेट्स फाऊंडेशनसोबत 10 कोटी डोसचा करार\nविमानतळावर एअर इंडियाचं विमान क्रॅश, विमानाचे दोन तुकडे\nमुंबईत परतणाऱ्यांसाठी आता १४ दिवसांचा होम क्वारंटाइन; पालिकेचा निर्णय\nकोरोनाविरुद्धच्या लढाईत मोठं यश, १२ ऑगस्ट रोजी रशिया करणार लसीची नोंदणी\nSushant Sing Suicide Case: ईडीकडून रियाची कसून चौकशी, भाऊ शौविक कार्यालयात दाखल\n…जर… तर…पण…शिवसेना आज देशातील मोठा राष्ट्रीय पक्ष असता \n विमान अपघातात ठार झालेला पायलट महाराष्ट्राचा सुपुत्र, दीपक साठे यांनी गमावला जीव\n#CoronaVirus: कोरोना लस 225 रुपयांना उपलब्ध होणार, सिरम इन्स्टिट्यूटचा बिल गेट्स फाऊंडेशनसोबत 10 कोटी डोसचा करार\nविमानतळावर एअर इंडियाचं विमान क्रॅश, विमानाचे दोन तुकडे\nमुंबईत परतणाऱ्यांसाठी आता १४ दिवसांचा होम क्वारंटाइन; पालिकेचा निर्णय\nकोरोनाविरुद्धच्या लढाईत मोठं यश, १२ ऑगस्ट रोजी रशिया करणार लसीची नोंदणी\nSushant Sing Suicide Case: ईडीकडून रियाची कसून चौकशी, भाऊ शौविक कार्यालयात दाखल\n…जर… तर…पण…शिवसेना आज देशातील मोठा राष्ट्रीय पक्ष असता \n विमान अपघातात ठार झालेला पायलट महाराष्ट्राचा सुपुत्र, दीपक साठे यांनी गमावला जीव\n#CoronaVirus: कोरोना लस 225 रुपयांना उपलब्ध होणार, सिरम इन्स्टिट्यूटचा बिल गेट्स फाऊंडेशनसोबत 10 कोटी डोसचा करार\nविमानतळावर एअर इंडियाचं विमान क्रॅश, विमानाचे दोन तुकडे\nमुंबईत परतणाऱ्यांसाठी आता १४ दिवसांचा होम क्वारंटाइन; पालिकेचा निर्णय\nकोरोनाविरुद्धच्या लढाईत मोठं यश, १२ ऑगस्ट रोजी रशिया करणार लसीची नोंदणी\nSushant Sing Suicide Case: ईडीकडून रियाची कसून चौकशी, भाऊ शौविक कार्यालयात दाखल\n…जर… तर…पण…शिवसेना आज देशातील मोठा राष्ट्रीय पक्ष असता \nमुंबईसह राज्यभरात पावसाचा जोर ओसरला\n पाच दिवसात सोने दरात साडेतीन हजारांची वाढ, तोळ्याचा भाव तब्बल…\nपरदेश शिष्यवृत्तीसाठी इच्छुक विद्यार्थ्यांना सा��ाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचा दिलासा\nअरबी समुद्रात 40 मैलावर अडकलेल्या मच्छिमारांची अखेर सुटका\nमला गुरांचा चाराही खावा लागला तरी चालेल, पण…: शोएब अख्तर\n‘लोकांनी घराबाहेर पडू नये, कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून मुंबईत साचू दिलं’ – प्रसाद लाड\n1 सप्टेंबर ते 14 नोव्हेंबर पासून टप्प्याटप्प्याने शाळा सुरु करण्यााचा केंद्र सरकारचा विचार\nनॉन चायनीज स्मार्टफोनवर जबरदस्त मिळतेय सूट\nएकनाथ खडसेंना वाढीव वीजबिलाचा ‘शॉक’, बिलात सूट देण्याची मागणी\nपंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली तर, सांगलीत कृष्णा नदीपात्रातही 15 बोटी तैनात\n#CoronaVirus: वर्षांवरील कलाकारांना पुन्हा शूटिंगची परवानगी, ठाकरे सरकारचा आदेश हायकोर्टाने बदलला\nनांदेडमधील भाजपा खासदार चिखलीकरांना कोरोनाची लागण\nएकनाथ खडसेंना महावितरणकडून 1 लाख 4 हजारांचे वाढीव वीज बिल\n#CoronaVirus | क्वारंटाईनमधून १२९ जण वरळी कोळीवाड्यात परतले\nशालेय अभ्यासक्रमात ‘शरद कमळ बघ’,यावर शरद पवार म्हणतात…\n‘छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव शौचालयाला\nउद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यात शरयू किनारी आरती नाही\n#Covid-19 | कार्यालये सुरु करण्यापूर्वी निर्जंतुक करणे बंधनकारक\nराज्याच्या अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या घोषणा\nकोरोनाचा संशयित रुग्ण रत्नागिरीत, शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल\nयेत्या दोन वर्षांत सर्व ग्रामपंचायती ऑप्टिकल फायबरने जोडणार : मुख्यमंत्री\nस्थायी समितीकडून तब्बल दोन कोटी ६६ हजार रुपयांची विकासकामे मंजूर\n१७०० कोटींच्या लेखापरीक्षणासाठीएक महिन्यात फायली उपलब्धकरून द्या: सीमा सावळे\nपिंपळे सौदागरमध्ये प्लॅस्टिक बॅग्ज वापराला बंदी\nराज्यात 1 लाखापर्यंत थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांची यादी मागवली\nराणीबागेमध्ये जाण्यास महापौर विश्वनाथ महाडेश्वर नाखुश\nकोयनेतून ३०७४ क्युसेकने विसर्ग…कर्नाटकची तहान भागविण्यासाठी पाणी\nमहिलांवरील अत्याचार कमी करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे : जया बच्चन\nतीचे संबंध ‘कासव’ गतीने सुधारत आहेत : उद्धव ठाकरे\nरिझर्व्ह बँकेचे नियम मोडल्याचा बँकांना फटका…राज्यातल्या १२ बँकांवर टाच\nनागरिकहो….’आधार’नं लिंक नसलेली बँक खाती बंद होणार\n विमान अपघातात ठार झालेला पायलट महाराष्ट्राचा सुपुत्र, दीपक साठे यांनी गमावला जीव\nआता, दररोज बदलणार पेट्रोल-डिझेलच���या किंमती\nmahaenews.com हे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nमुख्य कार्यालय : महाईन्यूज,पत्ता : विश्वकर्मा बिल्डींग, जे. के. सावंत मार्ग, दादर, मुंबई, २८.\nपुणे विभागीय कार्यालय : महाईन्यूज, विशाल ई-स्क्वेअर सिनेमा जवळ, पिंपरी -चिंचवड,पुणे ४११०१८\nउस्मानाबाद विभागीय कार्यालय : तांबरी, कलेक्टर निवासस्थानाच्या पाठीमागे, उस्मानाबाद.\nसोलापूर विभागीय कार्यालय: होडगी रोड, चेतन फौंड्रीसमोर, सोलापूर.\nकोल्हापूर विभागीय कार्यालय: जय गणेश बिल्डींग, सायबर चौक, विद्यापीठ रोड, कोल्हापूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://lokbharatnews.com/?p=11659", "date_download": "2020-08-07T21:38:02Z", "digest": "sha1:LVDSZ5NAS4YBE3O4Q6F3SWAVUKZKWBAP", "length": 10634, "nlines": 72, "source_domain": "lokbharatnews.com", "title": "भोकर नगरपरिषद निवडणूक लढवण्याच्या अनुषंगाने उद्या भारत प्रभात पार्टीची बैठक", "raw_content": "\nसंपादक ज्ञानेश्वर डोईजड व सहसंपादक – वैजनाथ स्वामी\nभोकर नगरपरिषद निवडणूक लढवण्याच्या अनुषंगाने उद्या भारत प्रभात पार्टीची बैठक\nनांदेड नांदेड जिल्हा नांदेडच्या बातम्या भोकर\nMarch 13, 2020 ज्ञानेश्वर डोईजड - संपादक\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी लोकभारत न्युजच्या फेसबुक पेज ला लाईक करा\nदि.१४ मार्च २०२० रोजी भोकर येथे भारत प्रभात पार्टीची आढावा बैठक घेण्यात येणार असून ,सदरील बैठक प्रदेश अध्यक्ष माधव मेकेवाड यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात येणार आहे.भोकर नगरपरिषद सदस्यत्वाचा निवडणुकीचा कार्यकाळ संपत आला आहे.भोकर मध्ये काँग्रेस-भाजपा ह्या दोन पक्षात प्रामुख्याने लढत आजपर्यंत होते त्यात नव्याने उडी घेणार आहे ते म्हणजे भारत प्रभात पार्टी(दिल्ली) शाखा महाराष्ट्र प्रदेश ही काही महिन्यापूर्वी खाली महाराष्ट्रात लोकसभा विधानसभा लढून आता सर्वच निवडणूक लढवण्यासाठी उडी घेणार असून त्यात येणाऱ्या आगामी निवडणूक संदर्भात किती जागा लढवणार ह्यावर चर्चा होणार आहे तसेच कोणत्या समविचारी पक्षासोबत युती करता येते का त्यासाठी चर्चा होणार आहे तरी आपली उपस्थिती अनिवार्य आ���े असे आव्हान तालुका अध्यक्ष रामेश्वर चर्लेवाड व शहर अध्यक्ष लक्ष्मण गायकवाड यांनी केले आहे तरी सर्व साथीदारांनी दि १४ मार्च २०२० रोजी सकाळी १० वाजता ,भोकर शासकीय विश्रामगृह येथे उपस्थित राहावे भोकर नगरपरिषद मध्ये निवडणूक लढू इच्छिणारे सर्व इच्छुक उमेदवार सुद्धा ह्यावेळी उपस्थित राहणार आहेत\nसदरील बैठकी मध्ये प्रमुख पाहुणे\nम्हणून डॉ.नितीन पवार पुणे (महाराष्ट्र राज्य महासचिव),हेमंत खरात साहेब मुंबई(राज्य उपाध्यक्ष),दिलीप शिवाजी पाटील (नाशिक), सौ.दीपा संजय आवळे सांगली (महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा, महिला आघाडी), संजय नरवाडे(मराठवाडा अध्यक्ष), संजय बिलोलीकर\n(मराठवाडा,कार्याध्यक्ष),बालाजी आरकटवार (मराठवाडा उपाध्यक्ष),वर्षाराणी नामवाड(मराठवाडा अध्यक्षा), कु.जोत्सना राऊत(शॉर्ट फिल्म,अभिनेत्री),कु. मधू पाटील(महाराष्ट्र अध्यक्षा, युवती आघाडी)कार्यक्रमाचे आयोजन रामेश्वर चर्लेवाड (तालुका अध्यक्ष,भोकर), लक्ष्मण गायकवाड(शहराध्यक्ष, भोकर) व कुणाल पवार(ता.सचिव) आदिची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.\nमुखेड येथील तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय जळून खाक कक्षातील म्हत्त्वाचे दस्तावेज जळाले\nकंधार तालुक्यातील घोडज गावातील कामेश्वरच्या शौर्याचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक ; कामेश्वरने पाण्यात बुडत असलेल्या दोन शाळकरी मुलांचा जीव वाचवला होता\nनगरसेवक प्रा.विनोद आडेपवार यांच्या वतीन रविवारी गुणवंतांचा सत्कार व आरोग्य योजनेचे कार्ड वाटप कार्यक्रम\nकोरोनामुक्तकडून कोरोनायुक्तकडे मुखेडची वाटचाल ….. मुखेडात ३ दिवसात १३ रुग्णाची भर\nJune 16, 2020 ज्ञानेश्वर डोईजड - संपादक\nसावित्रीबाई फुले हायस्‍कुलच्‍या विद्यार्थीनींनी काढली मतदार जनजागृती रांगोळी\nOctober 15, 2019 ज्ञानेश्वर डोईजड - संपादक\nशिवशंकर स्वामी यांनी जन्मदिनी वृक्षारोपण करून जन्मदिवस कोरोना योधांना समर्पित केले\nप्रधानमंत्री आवास योजनेचे प्रपत्र ड च्या लाभार्थ्यांची आधार लिंक सुरु करा – डॉ.रणजीत काळे\nखा.प्रताप पाटील चिखलीकर यांना कोरोनाची लागण …..नांदेडात कोरोनाने पालकमंत्री,आमदार नंतर खासदारालाही सोडले नाही\nकोरोनामुळे लॉकडाऊन भोगस बियाणेमुळे दुबार पेरणी – पैसा संपला ,बँक काय शेतकऱ्यांना नविन कर्ज देईना..\nजिप मुख्य कार्यकारी अधिकारी समोरच ग्रामीण भागातील आरोग्य विभागाचा भोंगळ ���ारभार समोर …अंबुलगा येथे दिली होती भेट\nशिवशंकर स्वामी यांनी जन्मदिनी वृक्षारोपण करून जन्मदिवस कोरोना योधांना समर्पित केले August 7, 2020\nप्रधानमंत्री आवास योजनेचे प्रपत्र ड च्या लाभार्थ्यांची आधार लिंक सुरु करा – डॉ.रणजीत काळे August 7, 2020\nखा.प्रताप पाटील चिखलीकर यांना कोरोनाची लागण …..नांदेडात कोरोनाने पालकमंत्री,आमदार नंतर खासदारालाही सोडले नाही August 7, 2020\n\"लोकभारत न्यूज\" पोर्टल द्वारा प्रसिद्ध बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक मालक सहमत असतीलच असे नाही. चुकून काही वाद निर्माण झाल्यास मुखेड न्यायालय अंतर्गत मर्यादित राहील. C-2019 CopyRight लोकभारत न्यूज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%93%E0%A4%B6", "date_download": "2020-08-07T21:19:54Z", "digest": "sha1:AMXUFM6T7P22VRPXASXB5LBK3GD7WJEH", "length": 2557, "nlines": 39, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "ओश - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nओश हे किर्गिझस्तान देशातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २४ जून २०१६ रोजी ०३:०७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.bhagirathgram.org/Encyc/2020/7/7/Bhagirath-Agricultural-Activity-.html", "date_download": "2020-08-07T21:17:33Z", "digest": "sha1:HPKWTTCCGHACR57VH6ILBZFJU442KUFW", "length": 3720, "nlines": 4, "source_domain": "www.bhagirathgram.org", "title": " Bhagirath - Agricultural Activity - भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान - Bhagirath - Agricultural Activity", "raw_content": "राबणाऱ्या हातांना यंत्राची साथ\n३ वर्षापूर्वी साळगाव परिसरातून वाहणाऱ्या ओहोळातील जलयुक्त शिवार योजनेमधून गाळ काढणे व बंधारा घालणे या २ कामांनंतर वाढलेल्या जलसाठयाचा सिंचनाकरिता उपयोग कसा करावा यासाठी श्री. अरुण अनंत हळदणकर, श्री. सुखानंद रमेश हळदणकर, श्री. उल्हास जगन्नाथ हळदणकर, श्री. प्रदीप बाबू हळदणकर, श्री. केतन मारुती हळदणकर, श्री. सुभाष नारायण धुरी यांच्याशी संवादानंतर एकत्रित शेती करण्यासाठी ‘भगीरथ’ने पाईपलाइन दिली. तेथून सुरू झालेल्या सवांदामुळे शेतीमधील यांत्रिकीकरणाची मुहूर्तमेढ रोवली गेली.\nकाल श्री. अरुण हळदणकर यांनी रु. ८०,०००/- किंमतीचा किसान क्राफ्टचा पॉवर ट्रीलर आणला. नांगरणी सोबतच ८५० किलो वजन वाहून नेण्याची याची क्षमता आहे. आजूबाजूच्या शेतकऱ्यांना या सोयीचा फायदा होणार आहे. कोकणातील तुकड्या-तुकड्यांची शेती, अपुरे होत चाललेले मनुष्यबळ या सर्वांचा एकत्रित परिणाम ३ महिन्याच्या भात पिकावर होतो. या साऱ्याला ‘भगीरथ’ने उत्तर शोधले. अवघ्या १० मिनिटांमध्ये शेतकऱ्याकडे जेवढी रक्कम असेल त्यामध्ये ‘भगीरथ’ आपला स्वनिधी देते व त्यामुळे शेतकऱ्यांचे यंत्र घेण्याचे स्वप्न साकार होते. एका वर्षामध्ये हा निधी शेतकरी पुन्हा संस्थेच्या गंगाजळीमध्ये जमा करतो. या योजनेचा फायदा अनेक शेतकरी गटांनी घेतला आहे. आतापर्यंत मदत म्हणून घेतलेला निधी १००% संस्थेकडे परत आला आहे. यावर्षी एकूण २ शेतकऱ्यांना (श्री. अरुण हळदणकर व श्री. गंगाधर हळदणकर) पॉवर ट्रीलर घेण्यासाठी अशाप्रकारची मदत संस्थेकडून करण्यात आली.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/rahul-gandhi-make-2-time-faux-in-5-minute-speech-at-launch-in-indira-canteen-1531127/", "date_download": "2020-08-07T22:07:10Z", "digest": "sha1:ZOENDWDXUT5EKIK3AUV22DWK2UKX7XH5", "length": 15369, "nlines": 212, "source_domain": "www.loksatta.com", "title": "rahul gandhi make 2 time faux in 5 minute speech at launch in indira canteen | इंदिरा कॅन्टीनला म्हणाले अम्मा कॅन्टीन! ५ मिनिटांच्या भाषणातही राहुल गांधींकडून चूक | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nशार्कच्या पिल्लांच्या मासेमारीत वाढ\nसागरी किनारा मार्गचा भराव सुरक्षित\nइंदिरा कॅन्टीनला म्हणाले अम्मा कॅन्टीन ५ मिनिटांच्या भाषणातही राहुल गांधींकडून चूक\nइंदिरा कॅन्टीनला म्हणाले अम्मा कॅन्टीन ५ मिनिटांच्या भाषणातही राहुल गांधींकडून चूक\nगर्भवती महिलांसाठी दररोज माध्यान्ह भोजन सरकारकडून\nकर्नाटक राज्यात पुढीलवर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन काँग्रेसच्या सिद्धरामय्या सरकारने आजपासून बंगळुरूत इंदिरा कॅन्टीन सुरू केली आहे. या कॅन्टीनमधून ५ रूपयांत नाश्ता आणि १० रूपयांत जेवण मिळणार आहे. यासाठी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी बंगळुरूत आले होते. या कॅन्टीनच्या उद्घाटनप्रसंगी राहुल यांनी पाच मिनिटांचे भाषण केले. परंतु, आपल्या या छोटेखानी भाषणातही त्यांनी दोन मोठ्या ��ुका केल्या. सर्वांत प्रथम त्यांनी ‘इंदिरा कॅन्टीन’ ऐवजी ‘अम्मा कॅन्टीन’ असा उल्लेख केला. त्यानंतर या उपक्रमाचे कौतुक करताना अशा पद्धतीच्या कॅन्टीन बंगळुरूच्या इतर शहरांतही सुरू करणार असल्याचे ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामुळे उपस्थित नेत्यांचीही चांगलीच गोची झाल्याचे दिसून आले.\nतत्पूर्वी मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले, या कॅन्टीनचा अभ्यास करून राज्यातील इतर शहरे व गावांमध्येही अशा पद्धतीच्या कॅन्टीन सुरू करण्यात येणार आहेत. आर्थिक वर्ष (२०१७-१८) बजेटमध्ये सर्व १९८ वॉर्डांत इंदिरा कॅन्टीन सुरू करण्यात येणार आहे. ते म्हणाले, कर्नाटकला भूक मुक्त करण्याचे आमचे लक्ष्य आहे. दोन वेळचे जेवण मिळावे यासाठी राज्यात प्रत्येक महिन्याला गरिबी रेषे खालील (बीपीएल) व्यक्तींना ‘अन्न भाग्य योजना’ अंतर्गत ७ किलो तांदूळ मोफत देण्यात येत आहे.\nफिल्ड मार्शल मानकेशॉ परेड ग्राऊंडवर लोकांना संबोधित करताना तूरडाळही सवलतीत देण्यात येत असल्याचे सांगितले. स्तनपान करत असलेल्या माता आणि गर्भवती महिलांसाठी मातृपूर्ण योजनेतंर्गत दररोज माध्यान्ह भोजन देण्यात येणार आहे. दि. २ ऑक्टोबरपासून याचा विस्तार राज्यातील सर्व १२ लाखा अंगणवाड्यात करण्यात येणार असल्याचे सांगितले.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nसुशांतच्या मृत्यूपूर्वी काही दिवस आधी रियाने मुंबईत घेतले दोन आलिशान फ्लॅट्स\nश्रुती मोदी आहे तरी कोण सुशांतच्या मृत्यूप्रकरणी CBI ने तिच्या विरोधात दाखल केला गुन्हा\nसुशांत सिंहच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे देण्यास रिया चक्रवर्तीचा विरोध, म्हणाली...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल शंकुतला देवींनी मृत्यूआधी केलेली 'ती' भविष्यवाणी ठरली खरी\nसोनू सूदच्या मदतीचा ओघ कायम; रशियात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना केलं एअरलिफ्ट\nराज्यातील ग्रामीण भागांमधील करोना प्रादुर्भाव चिंताजनक\nकंपनी सेक्रेटरी प्रवेश परीक्षा ऑनलाइन\nदेशात २४ तासांत ६२,५३८ रुग्ण\nमुंबईतील ७७ टक्क�� रुग्ण करोनामुक्त\nमशिदीच्या पायाभरणीस जाणार नाही - आदित्यनाथ\nवकील तूर्त अत्यावश्यक सेवेत नाहीत\nऑनलाइन वर्गाना प्राध्यापकांचा विरोध\nतंत्रशिक्षण पदविका प्रवेशप्रक्रिया सोमवारपासून\nमुंबईतील मॉल्समध्ये ‘आरोग्य सेतू’ची ग्राहकांवर सक्ती\nयूपीएससी गुणवंताशी सोमवारी संवाद\n1 बिल गेट्स यांच्याकडून शतकातील सर्वात मोठे दान\n2 ‘ब्लू व्हेल’नंच माझ्या मुलाचा जीव घेतला; आईची पोलीस ठाण्यात तक्रार\n3 मध्यप्रदेशात भाजपचा मोठा विजय; ४३ पैकी २६ स्थानिक स्वराज्य संस्थांवर मिळवला ताबा, काँग्रेसला १४ जागा\nअजित पवार मनसे नगरसेवकावर भडकले; म्हणाले, \"आमचे चार मंत्री करोना पॉझिटिव्ह आलेत\"X\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nएअर इंडियाचं विमान केरळच्या कोझिकोड विमान तळावर घसरलं\n५९ टक्के भारतीय म्हणतात चीनसोबत युद्ध केलं पाहिजे, ७२ टक्के जनतेला विजयाची खात्री\nचिनी अ‍ॅपवर बंदी घालण्याचा मोदी सरकारचा निर्णय योग्य आहे का\nमोदी सरकारने करोना स्थिती कशी हाताळली २९ टक्के जनता म्हणते अगदी उत्तम; तर…\nचीनचा प्रश्न हाताळण्यात पंतप्रधान मोदी यशस्वी झाले का सर्वेक्षणात जनतेने दिलं हे उत्तर\nमोदी सरकारच्या आर्थिक धोरणांवरील जनतेचा विश्वास जवळपास कायम; सर्वेक्षणाचा निष्कर्ष\nकरोना रुग्णांसंबंधी राहुल गांधींनी केलेला ‘तो’ दावा ठरला खरा\n“आधी इटलीला नुकसान भरपाई भरू देत,” मरिन केस बंद करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार\nअवघ्या काही रुपयांमध्ये मिळणार करोनावरची लस, सिरम इन्स्टिट्युटने जाहीर केली किंमत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-business-news/uber-s-mumbai-office-closed-but-ride-sharing-service-for-mumbaikars-will-continue-120070400022_1.html?utm_source=RHS_Widget_Article&utm_medium=Site_Internal", "date_download": "2020-08-07T21:37:23Z", "digest": "sha1:7K5LU3HABIAMXOPQPZIKQKXI376OPMAE", "length": 11340, "nlines": 123, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "'उबर' चे मुंबई ऑफिस बंद, मात्र मुंबईकरांसाठी राइड-शेअरिंग सेवा सुरू राहणार | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 8 ऑगस्ट 2020\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\n'उबर' चे मुंबई ऑफिस बंद, मात्र मुंबईकरांसाठी राइड-शेअरिंग सेवा सुरू राहणार\nअ‍ॅपवर आधारित मुंबईकरांना भाड्याने टॅक्सी सेवा पुरविणारी अमेरिकन कंपनी उबर (UBER) ने भारतातील मुंबई ऑफिस बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. जागतिक पातळीवर ४५ ऑफिसेस बंद करण्याच्या\nया हालचालीचा भा��� म्हणून ही कारवाई केली गेली आहे.\nतर, कंपनीच्या मते, मुंबईकरांसाठी\nराइड-शेअरिंग सेवा सुरू राहणार आहे.\nकोविड -१९ च्या संकटामुळे व्यवसायावर वाईट परिणाम होत असल्याने, कंपनीने मुंबईतील ऑफिस बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीचे मुंबईतील ऑफिस मुंबईच्या कुर्ला भागात आहे. हे कार्यालय भारतातील गुरुग्राममध्ये कंपनीच्या मुख्यालयांतर्गत पश्चिम विभागाचे मध्यवर्ती ऑफिस होते.\nकोरोनाच्या या संकटादरम्यान, उबरने आपल्या १४ टक्के कर्मचार्‍यांनाची कपात केली म्हणजेच ३ हजार ७०० कर्मचार्‍यांपैकी काढून टाकले आहे. गेल्या महिन्यात, उबरने ZOOM च्या माध्यमातून या कर्मचार्‍यांना व्हिडिओ कॉल केला आणि सांगितले की, कोविड -१९ महामारी एक मोठे आव्हान बनले आहेत. हे टाळण्यासाठी उबर कंपनीने कर्मचार्‍यांना सांगितले की, आता कंपनीला तुमची आवश्यकता नाही.\nबघा, निसर्ग चक्रीवादळाचा मार्ग कसा असेल\nइन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत वाढवली\nजूनच्या वीजबिलात मिळणार मोठी सूट\nजीएसटीआर-३ बी कर भरण्यावर विलंब शुल्क केवळ ५०० रुपये निश्चित\n३१ जुलै पर्यंत व्यावसायिक उड्डाणांवर बंदी\nयावर अधिक वाचा :\nअमेरिकेत प्राण्यांना कोरोनाची लागण, एका कुत्र्याचा ...\nअमेरिकेत सात वर्षीय जर्मन शेफर्ड प्रजातीच्या एका कुत्र्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ...\nअयोध्येत राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याची तयारी सुरु\nअयोध्येत राम मंदिर भूमिपूजनाचा सोहळा 5 ऑगस्टला होणार असल्याने कार्यक्रमाची तयार जोरात ...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राजगृह निवासस्थानाची तोडफोड ...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मुंबईतील दादर येथील राजगृह निवासस्थानाची तोडफोड करणाऱ्या ...\nपावसाचे पुण्यात पुन्हा एकदा जोरदार आगमन\nमहाराष्ट्रात बऱ्यापैकी मॉन्सूनला सुरवात झाली आहे. राज्याच्या बहुतांश भागात गेल्या दोन ...\nऑगस्टमध्ये तब्बल १६ दिवस बॅंक बंद राहणार\nऑगस्ट महिन्यांपासून रक्षाबंधन, गणपती अशा विविध सणांना सुरुवात होते. त्यामुळे ऑगस्टमध्ये ...\nमद्रास हायकोर्टाने बाबा रामदेव यांना फटकारले, पतंजली ...\nबाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेदने प्रतिकारक क्षमता वाढवत असल्याचा दावा करत कोरोनील हे ...\nअमेरिकेत नव्या आजाराचा फैलाव, लाल आणि पिवळ्या कांद्यापासून ...\nकोरोनानंतर अमेरिकेच्या बर्‍याच राज्यात नवीन आजार फैलाव�� आहे. लाल आणि पिवळ्या कांद्यामुळे ...\nगूगलचा चीनला दणका, चीनची २५०० पेक्षा जास्त यूट्यूब चॅनेल्स ...\nगूगलने चीनची २५०० पेक्षा जास्त यूट्यूब चॅनेल्स डिलीट केली आहेत. त्यामुळे चीनला याचा मोठा ...\nज्येष्ठ कलाकारांना शूटींगकरता येणार, कोर्टाचा दिलासा\nमुंबई हायकोर्टाने ज्येष्ठ कलाकारांच्या फिरण्यावरील निर्बंध हटवले आहे. त्यामुळे आता टीव्ही ...\nCPL 2020 साठी त्रिनिदादमध्ये दाखल झालेले सर्व खेळाडू कोरोना ...\nकॅव्हीडियन प्रीमियर लीग (सीपीएल) मध्ये सामील होण्यासाठी खेळाडू, सहाय्यक कर्मचारी, ...\nजिओ मामी मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये दीपिका पादुकोणचा ग्लॅमरस लूक\nटक्सिडो सूटमध्ये सोनम कपूरची सुंदर शैली\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://satsangdhara.net/hansa/ved-adh-saar-12.htm", "date_download": "2020-08-07T20:57:35Z", "digest": "sha1:ZOBOI7VMBZAMVEXR253GB5DAS7OV6QXO", "length": 19501, "nlines": 120, "source_domain": "satsangdhara.net", "title": " सत्संगधारा - श्रीहंसराजस्वामीकृत - वेदेश्वरी - अध्याय बारावा", "raw_content": "\nमनाचे श्लोक - विवरण\n॥ श्रीहंसराज स्वामी कृत ॥\n॥ अध्याय सार - अध्याय बारावा ॥\nयांत प्रश्न विचारला आहे की उपासना विधि, देश, काळ वगैरे सर्व सांगा.\nबहिरंग साधन - मंत्रतंत्रादि विधिविधान वगैरे निष्प्रयोजन असे श्रुतीच सांगते. ही खरी उपासनाच नव्हे. मनाचे अधिष्ठान ते उपास्य होय, त्यास जाणून त्याचे अनुसंधान राहणे ही मुख्य उपासना आहे. अशी मुख्य उपासना त्यागिली आणि बहिरंगास प्रतिष्ठिले. वर वर रुचिकर बोलून लोकांना सकाम करतात बहुतेक शास्त्रे क्रियारूप उपासनेला बरेच निर्बंध असतात ते त्यागार्थ बोलावे. बहिरंगरूप त्यागार्थ हे मूळ शिवगीतेत म्हटलेले नाही. हे श्रीहंसराजांचे मत आहे. ते म्हणतात, मुख्य म्हणजे बहिरंगाचा त्याग घडावा आणि अंतरंग सुदृढ जडावे म्हणजे असंग होऊन ज्ञान प्राप्त होते.\nशिवगुरु सांगतात की अन्य देवांना भजतात ते मलाच भजतात. कारण मीच सर्व देवांच्या ठायी अधिष्ठान आहे. पण मला न जाणतां जे अन्य देवांना भजतात ते अन्यथा फळ लाभतात. अन्य देव भजकही माझ्याहून भिन्न नाहीत. अज्ञानाने जाणत नाहीत. देहबुद्धी घेऊन स्वतःस किंचितज्ञ मानतात. जे श्रद्धापूर्वक अन्य देवतांना भजतात ते माझेच यजन करतात पण अविधिपूर्वक. त्यांना कुठल्याही देवांना भजले तरी ��ीच त्यांना फळ देतो. सर्व क्रियांचा भोक्ता उपास्य मीच आहे. पूजकाची भावना सर्वात्मक देव अशी नसते. पण माझी भावना अशी आहे की पूज्यपूजक मीच अविनाशी एकला आहे. अज्ञ लोक देवास एकदेशी मानतात व एका देवतास सोडून दुसर्‍यास भजूं लागतात. हे फलाशेचेच भक्त असतात, केवळ फलास्तव भजतात. देवाचे प्रेम त्यांना नसते. मग त्यांना ठकवून मी त्यांना तसेच नाशवंत फळ देतो. त्यांनी प्रारब्धानुसार मागितले असेल तर ते देतो नाहीतर दुसरे मागा म्हणतो. प्रारब्धासारखे तर होतच असते, पण त्या मूर्खांना कळत नाही की आम्हांस ठकवित आहे. देवास एकदेशी मानतात ते उपास्य आणि उपासक व्यर्थ होत. मला यथार्थ ओळखून आपणांसकट जनीं वनीं मलाच जे पाहतात, त्यांनी पूजाविधीने मला पूजले नाही तरी मी पूजिला जातो. माझे निर्विशेषत्व न कळतांही जो मला सर्वांभूती पाहतो आणि परोक्ष ऐकून मला उपासतो तो सगुणोपासक ब्रह्मादि तृणापर्यंत मी शिव परब्रह्म अभंग आहे असे जाणून समुद्रावर तरंगाप्रमाणे होऊन जे विचरतात, त्यांच्यावर मी प्रसन्न होऊन त्यांना मुक्ती देतो.\nविधि अविधि न पाहता जो सर्वांच्या ठायी मलाच पाहतो आणि आपण स्वतः मात्र दास्यत्वे वेगळा राहतो तो सगुणोपासक अहोरात्र अनुसंधानरूपाने मला उपासितो. त्यास बहिरंगाची आवश्यकता नाही. पण समजा लोकरीतीने करत असला तरी विधि अविधि न बघतां मी प्रसन्न होतो. त्याने दिलेले सर्व मी गोड मानून घेतो. मी गुरुरूपे त्यांना ऐक्यबोध करून मोक्ष प्रदान करतो. मुक्ति त्यांची दासी होते. असा जो कोणी अंतरंग भक्त असेल तो कर्मभ्रष्ट, आचारभ्रष्ट किंवा प्रारब्धयोगे कुमार्गी झाला तरी तो सर्वश्रेष्ठच होय. त्याची कुणी निंदा करू नये. तो प्रारब्धाच्या करणीने सुरापानी, ब्रह्महत्यारा जरी असला तरी तो देहकर्मी अलिप्त असतो. त्याने जेव्हां मीपणा मला वाहिला तेव्हांच तो असंग झाला. अशा रीतीने जो मदैक्य भावास प्राप्त झाला त्यास साधुत्व मानावे.\nयानंतर प्रश्न केला आहे की अशी स्थिती प्राप्त होण्यास त्याने मनांत कसे ध्यान करावे ते सांगावे. त्याचे उत्तर देतात - सोहं आत्मा या ध्यासाने मी आत्माराम सत्, चित्‍घन, आनंदरूप अशी त्रिविध प्रचीति अंतरांत घेऊन मग ब्रह्माण्डीही जो पाहतो असा ’पहातसे आपणासी आपण’ या नांव अनन्यधी’ डोळ्याने दृश्य पहात असला तरी वृत्तीत द्वैतभाव उद्‌भवत नाही तोच पूर्ण ज्ञाता ह��य. नंतर मीपण त्यागून अहंब्रह्म स्फुरण होऊं लागले की ती कर्तृतंत्र उपासना होय.\nयाप्रमाणे ध्यान, ज्ञानही निरूपिले. ते सगुण व निर्गुण हेही साधकांना सांगितले. यांत ज्ञाता किंवा ध्याता यांची निर्गुणी किंवा सगुणी अनन्यता असली की प्रारब्धवश घडलेली देहकर्मे त्यांस स्पर्शही करीत नाहीत. ज्ञानी किंवा निर्गुणोपासक यांना कर्मे स्पर्शत नाहीत. सगुणोपासकाचे मीपण जरी गेलेले नसले तरी मी शिव सर्वात्मा जाणून त्याने बुद्धीने ते मला अर्पण केलेले असते म्हणून तोही कर्माने लिप्त होत नाही व मी पुढे त्यास ऐक्यज्ञान देतो. तो सगुणाच्या प्रेमांत पडून गुरुरूपाशी अथवा ध्येयमूर्तीशी एकरूप होतो व जिकडे तिकडे तेच रूप पाहतो. दोन्ही साधनांत अंतरंगता मुख्य आहे.\nबहिरंग उपासना चार प्रकारची आहे १) संपतविधि २) आरोपविधि ३) अध्यासविधि आणि ४) संवर्गविधि. संपतविधि म्हणजे कळल्याशिवाय कल्पणे उदा० वैराग्यसंपन्न व्यक्ति अथवा राजा यांची शिव जाणून उपासना. आरोपविधि म्हणजे पाषाण, मृत्तिकादि मूर्तींच्या ठिकाणी ईश्वरभावना. अध्यासविधि म्हणजे सारूप्यता नसतां बुद्धिपूर्वक आरोप करणे; उदा० शाळिग्रामी विष्णु, बाणाच्या ठिकाणी शिव इत्यादि. संवर्गविधि म्हणजे यज्ञाच्या अग्नीच्या ठिकाणी सर्व देव कल्पून आहुति देतात. किंवा योगाभ्यासांत ब्रह्माण्डी वायु चढवून सर्व देवता संपूर्ण शून्यांत आहेत असे मानतात.\nसर्वात्मभावे देवाचे अनुसंधान हेच अंतरंग साधन. सर्वांची ज्ञानस्थिती एकरूप असते. सजातीय, विजातीय तसेच सर्वांचे ज्ञान सारखेच असते. शब्द, रूप, रस, गंध, स्पर्श इत्यादि अंतरंग साधनेची ही अंगे आहेत, पण आधी बहिरंग साधनेचे प्रकार वर्णिले आहेत. याज्ञिक, शाळिग्रामादि पूजणारे यांचा भर बाह्य थाटमाट यावरच असतो. नानाव्रते, अनुष्ठाने करतात पण लोकांची निंदा करतात. पर्वस्नान, सिंहस्थ, कन्यागत इत्यादि करून देह मात्र शिणवितात. योगदेखील कुण्डलिनी आदि कर्मरूपच आहे. अष्टांग साधने, प्राणायामादि करतात. कुणी म्हणतो प्रकाश दिसतो, कुणी म्हणतो दशविध नाद ऐकू येतात. योगसामर्थ्याचे अनेक प्रकारे प्रदर्शन करणारे लोक, नौति, धौति इत्यादि करणारे लोक नाना प्रकारचे ढोंग करतात पण अवघाचि बहिरंग. सत्यमिथ्या निवडणे नाही आणि देहबुद्धि उलट बळकट करतात. श्लोक १७ वरील टीका (ओवी ३१० ते ४१७) इतकी विस्तृत असून सर्वांवर कठोर ताशेरे ओढले आहेत. पंढरीचे वारकरीही यांतून सुटलेले नाहीत. मूळांत नसतां श्रीहंसराजांनी लोकजागृतीच्या हेतूने हा विस्तार केला असावा. ब्रह्मा, विष्णु, शिवादि प्रसन्न झाले तरी आम्हांला गुरु भेटवा आणि ज्ञान देऊन मायेचा निरास करावा हेच मागावे असे म्हटले आहे. बहिरंगाने चित्तशुद्धि होत नाही. कर्माने फळ सिद्धि होत नाही. म्हणून ज्ञान व्हावे हीच इच्छा करणें हीच मुख्यतः हृदयशुद्धि होय असे शेवटी सांगतात.\nश्रीहंसराज सांगतात की अंतरंग साधने आणि बहिरंग साधने यांत जमीन-अस्मानाचा फरक आहे. बहिरंग साधनांत उत्तम देश आवश्यक तर अंतरंग साधनांत सत्संग हाच उत्तम देश. बहिरंग साधनेंत प्रातःकाळ, स्नान, सोवळे, पूर्वोत्तर मुख करून बसणे, मौन, उदंडक्रिया यांची जरूरी तर अंतरंग साधनांत मनाचा संतोष व फक्त श्रवण-मनन यांची आवश्यकता असून स्नान सोवळे यांचे महत्त्व नाही. येथे असो भलतैसा - असे कुठल्याही स्थितीत चालता बोलता चित्त त्यांत रमणे आवश्यक आहे. निरहंकाराने गुरूंना आवडे ते पुसावे. बहिरंग साधनेने अहंकार मात्र जोपासला जातो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mahaenews.com/154077/", "date_download": "2020-08-07T20:34:19Z", "digest": "sha1:LGFGXEECIARF7I57GOBYX57KX3DE2HUM", "length": 23292, "nlines": 233, "source_domain": "mahaenews.com", "title": "डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राजगृहाची तोडफोड करणाऱ्या दोन्ही आरोपींना करोनाची लागण | Mahaenews", "raw_content": "\n विमान अपघातात ठार झालेला पायलट महाराष्ट्राचा सुपुत्र, दीपक साठे यांनी गमावला जीव\n#CoronaVirus: कोरोना लस 225 रुपयांना उपलब्ध होणार, सिरम इन्स्टिट्यूटचा बिल गेट्स फाऊंडेशनसोबत 10 कोटी डोसचा करार\nविमानतळावर एअर इंडियाचं विमान क्रॅश, विमानाचे दोन तुकडे\nमुंबईत परतणाऱ्यांसाठी आता १४ दिवसांचा होम क्वारंटाइन; पालिकेचा निर्णय\nकोरोनाविरुद्धच्या लढाईत मोठं यश, १२ ऑगस्ट रोजी रशिया करणार लसीची नोंदणी\nSushant Sing Suicide Case: ईडीकडून रियाची कसून चौकशी, भाऊ शौविक कार्यालयात दाखल\n…जर… तर…पण…शिवसेना आज देशातील मोठा राष्ट्रीय पक्ष असता \nमुंबईसह राज्यभरात पावसाचा जोर ओसरला\n पाच दिवसात सोने दरात साडेतीन हजारांची वाढ, तोळ्याचा भाव तब्बल…\nपरदेश शिष्यवृत्तीसाठी इच्छुक विद्यार्थ्यांना सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचा दिलासा\nHome breaking-news डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राजगृहाची तोडफोड करणाऱ्या दोन्ही आ��ोपींना करोनाची लागण\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राजगृहाची तोडफोड करणाऱ्या दोन्ही आरोपींना करोनाची लागण\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या दादर येथील राजगृह निवासस्थानाची तोडफोड करणाऱ्या दोन्ही आरोपींना करोनाची लागण झाली असून या दोघांना क्वॉरंटाइन सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तर या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांचा स्वॅब निगेटिव्ह आल्याचं समजतय.\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या दादर येथील राजगृह निवासस्थानाची विशाल अशोक मोरे ऊर्फ विठ्ठल कान्या आणि उमेश जाधव या दोघांनी तोडफोड केली होती. याप्रकरणी विठ्ठल कान्याला ८ जुलै रोजी तर उमेश जाधवला २२ जुलै रोजी अटक करण्यात आली होती. माटुंगा पोलीस ठाण्यातील सहा पोलिसांना करोनाची लागण झाली होती. मात्र तात्काळ उपचार घेतल्यानंतर त्यांची करोनातून मुक्तता झाली होती. या दोन्ही आरोपींना करोनाची लागण झाली असावी असा आमचा अंदाज होता. त्यामुळे चौकशी करणाऱ्या पथकाला आम्ही चौकशी करताना खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या होत्या. या दोघांच्या अटकेनंतर त्यांचे स्वॅब तात्काळ तपासणीसाठी पाठवण्यात आले असता त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. त्यानंतर आम्ही त्यांना क्वॉरंटाइन सेंटरमध्ये पाठवलं आहे, असं एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.\nया प्रकरणाची तपास करणाऱ्या पोलीस पथकाचीही कोविड टेस्ट करण्यात आली असता त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. दरम्यान, ८ जुलै रोजी या दोन्ही आरोपींनी आंबेडकरांच्या दादर येथील घराची तोडफोड केली होती. यावेळी दगडफेकीत राजगृहाच्या काचांचेही नुकसान झाले. सीसीटीव्ही कॅमेरे फोडून दगडफेक करून हल्लेखोरांनी पळ काढला. याबाबतची माहिती मिळताच माटुंगा पोलिसांसह मुंबई पोलिस दलातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले होते.\nस्टिअरिंगवरील हात निसटला तर गाडी झाडावर आदळणार, दानवेंचा टोला\nमाझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास, सत्यमेव जयते, रिया चक्रवर्तीची पहिली प्रतिक्रिया समोर\n विमान अपघातात ठार झालेला पायलट महाराष्ट्राचा सुपुत्र, दीपक साठे यांनी गमावला जीव\n#CoronaVirus: कोरोना लस 225 रुपयांना उपलब्ध होणार, सिरम इन्स्टिट्यूटचा बिल गेट्स फाऊंडेशनसोबत 10 कोटी डोसचा करार\nविमानतळावर एअर इंडियाचं विमान क्रॅश, विमानाचे दोन तुकडे\nमुंबईत परतणाऱ्यांसाठी आ���ा १४ दिवसांचा होम क्वारंटाइन; पालिकेचा निर्णय\nकोरोनाविरुद्धच्या लढाईत मोठं यश, १२ ऑगस्ट रोजी रशिया करणार लसीची नोंदणी\nSushant Sing Suicide Case: ईडीकडून रियाची कसून चौकशी, भाऊ शौविक कार्यालयात दाखल\n…जर… तर…पण…शिवसेना आज देशातील मोठा राष्ट्रीय पक्ष असता \nमुंबईसह राज्यभरात पावसाचा जोर ओसरला\n पाच दिवसात सोने दरात साडेतीन हजारांची वाढ, तोळ्याचा भाव तब्बल…\nपरदेश शिष्यवृत्तीसाठी इच्छुक विद्यार्थ्यांना सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचा दिलासा\n विमान अपघातात ठार झालेला पायलट महाराष्ट्राचा सुपुत्र, दीपक साठे यांनी गमावला जीव\n#CoronaVirus: कोरोना लस 225 रुपयांना उपलब्ध होणार, सिरम इन्स्टिट्यूटचा बिल गेट्स फाऊंडेशनसोबत 10 कोटी डोसचा करार\nविमानतळावर एअर इंडियाचं विमान क्रॅश, विमानाचे दोन तुकडे\nमुंबईत परतणाऱ्यांसाठी आता १४ दिवसांचा होम क्वारंटाइन; पालिकेचा निर्णय\nकोरोनाविरुद्धच्या लढाईत मोठं यश, १२ ऑगस्ट रोजी रशिया करणार लसीची नोंदणी\nSushant Sing Suicide Case: ईडीकडून रियाची कसून चौकशी, भाऊ शौविक कार्यालयात दाखल\n…जर… तर…पण…शिवसेना आज देशातील मोठा राष्ट्रीय पक्ष असता \n विमान अपघातात ठार झालेला पायलट महाराष्ट्राचा सुपुत्र, दीपक साठे यांनी गमावला जीव\n#CoronaVirus: कोरोना लस 225 रुपयांना उपलब्ध होणार, सिरम इन्स्टिट्यूटचा बिल गेट्स फाऊंडेशनसोबत 10 कोटी डोसचा करार\nविमानतळावर एअर इंडियाचं विमान क्रॅश, विमानाचे दोन तुकडे\nमुंबईत परतणाऱ्यांसाठी आता १४ दिवसांचा होम क्वारंटाइन; पालिकेचा निर्णय\nकोरोनाविरुद्धच्या लढाईत मोठं यश, १२ ऑगस्ट रोजी रशिया करणार लसीची नोंदणी\nSushant Sing Suicide Case: ईडीकडून रियाची कसून चौकशी, भाऊ शौविक कार्यालयात दाखल\n…जर… तर…पण…शिवसेना आज देशातील मोठा राष्ट्रीय पक्ष असता \n विमान अपघातात ठार झालेला पायलट महाराष्ट्राचा सुपुत्र, दीपक साठे यांनी गमावला जीव\n#CoronaVirus: कोरोना लस 225 रुपयांना उपलब्ध होणार, सिरम इन्स्टिट्यूटचा बिल गेट्स फाऊंडेशनसोबत 10 कोटी डोसचा करार\nविमानतळावर एअर इंडियाचं विमान क्रॅश, विमानाचे दोन तुकडे\nमुंबईत परतणाऱ्यांसाठी आता १४ दिवसांचा होम क्वारंटाइन; पालिकेचा निर्णय\nकोरोनाविरुद्धच्या लढाईत मोठं यश, १२ ऑगस्ट रोजी रशिया करणार लसीची नोंदणी\nSushant Sing Suicide Case: ईडीकडून रियाची कसून चौकशी, भाऊ शौविक कार्यालयात दाखल\n…जर… तर…पण…शिवसेना आज देशातील मोठा राष्ट्रीय पक्ष असता \nमुंबईसह राज्यभरात पावसाचा जोर ओसरला\n पाच दिवसात सोने दरात साडेतीन हजारांची वाढ, तोळ्याचा भाव तब्बल…\nपरदेश शिष्यवृत्तीसाठी इच्छुक विद्यार्थ्यांना सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचा दिलासा\nअरबी समुद्रात 40 मैलावर अडकलेल्या मच्छिमारांची अखेर सुटका\nमला गुरांचा चाराही खावा लागला तरी चालेल, पण…: शोएब अख्तर\n‘लोकांनी घराबाहेर पडू नये, कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून मुंबईत साचू दिलं’ – प्रसाद लाड\n1 सप्टेंबर ते 14 नोव्हेंबर पासून टप्प्याटप्प्याने शाळा सुरु करण्यााचा केंद्र सरकारचा विचार\nनॉन चायनीज स्मार्टफोनवर जबरदस्त मिळतेय सूट\nएकनाथ खडसेंना वाढीव वीजबिलाचा ‘शॉक’, बिलात सूट देण्याची मागणी\nपंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली तर, सांगलीत कृष्णा नदीपात्रातही 15 बोटी तैनात\n#CoronaVirus: वर्षांवरील कलाकारांना पुन्हा शूटिंगची परवानगी, ठाकरे सरकारचा आदेश हायकोर्टाने बदलला\nनांदेडमधील भाजपा खासदार चिखलीकरांना कोरोनाची लागण\nएकनाथ खडसेंना महावितरणकडून 1 लाख 4 हजारांचे वाढीव वीज बिल\n#CoronaVirus | क्वारंटाईनमधून १२९ जण वरळी कोळीवाड्यात परतले\nशालेय अभ्यासक्रमात ‘शरद कमळ बघ’,यावर शरद पवार म्हणतात…\n‘छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव शौचालयाला\nउद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यात शरयू किनारी आरती नाही\n#Covid-19 | कार्यालये सुरु करण्यापूर्वी निर्जंतुक करणे बंधनकारक\nराज्याच्या अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या घोषणा\nकोरोनाचा संशयित रुग्ण रत्नागिरीत, शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल\nयेत्या दोन वर्षांत सर्व ग्रामपंचायती ऑप्टिकल फायबरने जोडणार : मुख्यमंत्री\nस्थायी समितीकडून तब्बल दोन कोटी ६६ हजार रुपयांची विकासकामे मंजूर\n१७०० कोटींच्या लेखापरीक्षणासाठीएक महिन्यात फायली उपलब्धकरून द्या: सीमा सावळे\nपिंपळे सौदागरमध्ये प्लॅस्टिक बॅग्ज वापराला बंदी\nराज्यात 1 लाखापर्यंत थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांची यादी मागवली\nराणीबागेमध्ये जाण्यास महापौर विश्वनाथ महाडेश्वर नाखुश\nकोयनेतून ३०७४ क्युसेकने विसर्ग…कर्नाटकची तहान भागविण्यासाठी पाणी\nमहिलांवरील अत्याचार कमी करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे : जया बच्चन\nतीचे संबंध ‘कासव’ गतीने सुधारत आहेत : उद्धव ठाकरे\nरिझर्व्ह बँकेचे नियम मोडल्याचा बँकांना फटका…राज्यातल्या १२ ��ँकांवर टाच\nनागरिकहो….’आधार’नं लिंक नसलेली बँक खाती बंद होणार\n विमान अपघातात ठार झालेला पायलट महाराष्ट्राचा सुपुत्र, दीपक साठे यांनी गमावला जीव\nआता, दररोज बदलणार पेट्रोल-डिझेलच्या किंमती\nmahaenews.com हे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nमुख्य कार्यालय : महाईन्यूज,पत्ता : विश्वकर्मा बिल्डींग, जे. के. सावंत मार्ग, दादर, मुंबई, २८.\nपुणे विभागीय कार्यालय : महाईन्यूज, विशाल ई-स्क्वेअर सिनेमा जवळ, पिंपरी -चिंचवड,पुणे ४११०१८\nउस्मानाबाद विभागीय कार्यालय : तांबरी, कलेक्टर निवासस्थानाच्या पाठीमागे, उस्मानाबाद.\nसोलापूर विभागीय कार्यालय: होडगी रोड, चेतन फौंड्रीसमोर, सोलापूर.\nकोल्हापूर विभागीय कार्यालय: जय गणेश बिल्डींग, सायबर चौक, विद्यापीठ रोड, कोल्हापूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathigreetings.net/messages/index.php?cat=mr_night&ctype=mr_night&page=38", "date_download": "2020-08-07T21:26:21Z", "digest": "sha1:CTPDQMM57BJY63PVJUN3VS4GMOLYCZNM", "length": 1690, "nlines": 25, "source_domain": "marathigreetings.net", "title": "Marathi Messages | मराठी ग्रिटिंग: WhatsApp messages - Night", "raw_content": "\nमराठी संदेश: शुभ रात्री\nशुभ रात्रीच्या शुभेच्छा देण्यासाठी मराठी संदेश आणि मराठी ग्रिटिंग / शुभेच्छापत्रे\n🏠 / मराठी संदेश / शुभ रात्री\nमाणूस जेवढा आजाराने थकत नाही त्यापेक्षा जास्त विचाराने थकतो\nम्हणून हसत राहा. विचार सोडा.\nआपण आहात तर जीवन आहे हीच संकल्पना मनी बाळगा\nनात्यांना मधुर आवाजाची अणि सुंदर चेहऱ्याची गरज नसते.\nगरज असते ती फक्त सुंदर मनाची अणि अतुट विश्वासाची\nमराठी ग्रीटिंग © हक्क राखीव: २०१० - २०२०", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%A3%E0%A5%80_%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BE", "date_download": "2020-08-07T22:22:00Z", "digest": "sha1:M35YWVK7HCT6FEPIHAF5DI3Y2VYGXYMZ", "length": 12255, "nlines": 142, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "कोकणी भाषा - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n(कोंकणी भाषा या पानावरून पुनर्निर्देशित)\nकोंकणी ही भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील कोकण पट्ट्यात बोलली जाणारी एक इंडो-युरोपीय भाषा आहे. महाराष्ट्र, कर्नाटकाचा किनारपट्टीचा भाग आणि गोवा येथे ती प्रामुख्याने बोलली जाते. कोकणी लिहिण्यासाठी, कर्नाटकात कानडी तर गोवा आणि महाराष्ट्रात देवनागरी लिपीचा वापर होतो. गोव्यात रोमन लिपीसुद्धा वापरतात. केरळातील कोकणी लोक मल्याळी लिपी वापरतात व कोकणी मुसलमान अरबी लिपी वापरतात. कोंकणी ही गोव्याची राजभाषा असून मराठीला गोव्यात समकक्ष दर्जा आहे. अनुस्वार हा कोंकणी भाषेचा श्वास आहे.\nLook up कोकणी भाषा in\nकोकणी भाषा ह्या बोलीभाषेची शब्दसूची\nविक्शनरी, या मुक्त शब्दकोशात पाहा/तपासा/अद्याप नसलेले शब्द/वाक्यांश जोडा अथवा सूची:मराठी बोलीभाषातील शब्द येथे मराठी बोलीभाषांची सामायिक शब्दसूची पहा\nगोवा, महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, केरळ\nबारदेशी, आंतरूजी, शास्तिकार, मालवणी, कॅनरा क्रीस्तांव, कॅनरा सारस्वत,\nदेवनागरी, रोमन लिपी, कानडी लिपी, मल्याळी लिपी, अरबी लिपी\nकोकणा बोलीभाषा याच्याशी गल्लत करू नका.\nकोकणी ही (macrolanguage) एकसंध बोलीभाषा नसून तिच्यात एकूण आठ प्रकार (individual languages) गणले जातात. गोव्यात बोलली जाणारी गोव्याची कोंकणी ही त्यांपैकी एक असून तिच्यात ख्रिश्चनांची कोंकणी व हिंदूंची कोंकणी असे दोन प्रकार आहेत. ख्रिश्चनांच्या कोंकणीवर पोर्तुगीज भाषेचा असर आहे.महाराष्ट्राच्या कोकण क्षेत्रात बोलली जाणारी कोकणीही वेगळी आहे. शिवाय मालवणी, चित्तपावनी, वारली, काणकोणी, डांगी वगैरे अन्य बोलीभाषा कोंकणीच्या उपभाषा आहेत. या सर्व बोलीभाषा बोलणाऱ्यांची एकूण लोकसंख्या सुमारे ७६ लाखांहून अधिक आहे.\nइंडो-आर्यन भाषांत ही सर्वांत दक्षिण टोकाकडील भाषा आहे. तिचे नाते मराठी आणि गुजरातीशी आहे. केरळमध्ये आणि कर्नाटकात बोलल्या जाणाऱ्या कोंकणी भाषेत द्रविड भाषांतले अनेक मूळ शब्द आहेत[१].\nगोव्यामध्ये​ सुनापरांत हे कोंकणी दैनिक दीर्घकाळ प्रकाशित होत होते. १ आगस्ट २०१७ साली ते ​बंद झाले. त्यानंतर आता भांगरभूंय हे देवनागरी कोंकणी दैनिक प्रकाशित होते. त्याचप्रमाणे ४ फेब्रुवारी २०१८ पासून गोंयकार डॉट कॉम हे कोंकणी भाषेतील पहिली आणि एकमेव न्यूजसाईट सुरु करण्यात आली. गोव्याच्या ओपिनियन पोल काळात कोंकणी भाषेचा लढा 'राष्ट्रमत' या दैनिकाने लढवला होता. मराठी भाषेतून कोंकणीची बाजू मांडणारे हे दैनिक कालौघात बंद झाले. मात्र ४ फेब्रुवारी २०१८ ​पासून राष्ट्रमत डॉट कॉम नावाने हे दैनिक ऑनलाईन प्रकाशित होऊ लागले. ���ा व्यतिरिक्त गोव्यामध्ये रोमन कोंकणीमध्ये आमचो आवाज, वावरड्यांचो इष्ट ही साप्ताहिके प्रकाशित होतात. तर बिंब आणि जाग हे देवनागरी कोंकणीमध्ये साहित्यिक मासिके प्रकाशित होतात.\n२ संदर्भ आणि नोंदी\nकोंकणी भाषेचे व्याकरण मराठी भाषेच्या जवळ जाणारे असले तरी, ते तंतोतंत मराठी भाषेचे व्याकरण नाही. कोंकणीमध्ये (दीर्घ स्वर सोडून) १६ स्वर आणि ३६ व्यंजने आहेत. प्रत्येक स्वर नाकात उच्चारला जातो.\nया लेखाचा/विभागाचा सध्याचा मजकूर पुढील परभाषेत आहे : इंग्रजी भाषेतून मराठी भाषेत अनुवाद करण्यास आपला सहयोग हवा आहे. ऑनलाइन शब्दकोश आणि इतर साहाय्यासाठी भाषांतर प्रकल्पास भेट द्या.\nकोंकणी भाषेचे एक वैशिष्ट्य असे आहे की कोंकणीतला अचा उच्चार मराठीतल्या अ च्या उच्चारापेक्षा वेगळा आहे. मराठीत वापरतात त्या ’अ’साठी IPA चिन्ह आहे ə (unrounded mid vowel), तर कोंकणीतला ’अ’ ɵ(rounded Close-mid central vowel) ने दाखवतात.\nकोंकणीत ’ए’ या स्वराचे तीन उच्चार आहेत. :e, ɛ आणि æ.\nकोंकणीत वापरला जाणारा æ स्वर IPA च्या æ (Near-open front unrounded vowel) या प्रमाण स्वरापासून वेगळा आहे. कोंकणीत वापरतात तो स्वर ɛ आणि æ यांच्या मधला आहे, आणि प्रमाण æ पेक्षा लांब आहे. प्रमाण æ फक्त युरोपियन भाषांतून आलेल्या तत्सम शब्दांसाठी वापरला जातो.\nकोंकणीतील व्यंजने मराठीच्या व्यंजनांसारखीच आहेत.\nसंदर्भ आणि नोंदीसंपादन करा\nLast edited on २९ एप्रिल २०२०, at ०१:०९\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २९ एप्रिल २०२० रोजी ०१:०९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmanthan.com/2020/07/blog-post_688.html", "date_download": "2020-08-07T21:24:51Z", "digest": "sha1:UKUQ4YVR5E6R3DKREWUNWIZDSZY25G5T", "length": 6018, "nlines": 49, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "राळेगणसिद्धी येथे एकाने मास्क न लावता दारूच्या नशेत केला शांतता भंग ! - Lokmanthan.com", "raw_content": "\nHome / Unlabelled / राळेगणसिद्धी येथे एकाने मास्क न लावता दारूच्या नशेत केला शांतता भंग \nराळेगणसिद्धी येथे एकाने मास्क न लावता दारूच्या नशेत केला शांतता भंग \nराळेगणसिद्धी येथे एकाने मास्क न लावता दारूच्या नशेत केला शांतता भंग\nतालुक्यातील राळेगण सिद्धी येथे एक व्यक्ती तोंडाला मास्क न लावता व दारूच्या नशेमध्ये पोलिसांना आढळून आला आहे त्याच्यावर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nपोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दि 21 रोजी आरोपी गणेश महादू पोटे व 31 वर्ष राहणार राळेगणसिद्धी ता.पारनेर जि.अ.नगर ही व्यक्ती राळेगणसिद्धी गावात यादव बाबा मंदिरासमोर राळेगण सिद्धी ता. पारनेर येथे कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर तोंडाला मास्क न लावता दारूच्या नशेत सार्वजनिक ठिकाणी मोठ्यांनी आरडाओरड करून सार्वजनिक शांततेचा भंग करताना मिळून आला आहे.\nयाबाबतची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल सुमित पांडुरंग आधाट यांनी दिली आहे त्यानुसार पारनेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nराळेगणसिद्धी येथे एकाने मास्क न लावता दारूच्या नशेत केला शांतता भंग \nमाजी मंत्री प्रा. राम शिंदे यांच्यासह ३८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल \nमाजी मंत्री प्रा. राम शिंदे यांच्यासह ३८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल कर्जत / प्रतिनिधी कर्जत तालुक्यातील माहिजळगाव येथे दूध आं...\nतालुक्यात आज 25 व्यक्ती कोरोना बाधित, पारनेर शहरातील किराणा दुकानदार कोरोना बाधित \nपारनेर भाजी मंडईतील किराणा दुकानदाराच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची आज रात्री रॅपिड चाचणी तालुक्यात आज 25 व्यक्ती कोरोना बाधित, पारनेर ...\nसुरेगाव परिसरात बकरी ईद घरीच साजरी होणार -डॉ. सय्यद \nसुरेगाव परिसरात बकरी ईद घरीच साजरी होणार -डॉ. सय्यद कान्हेगाव/प्रतिनिधी : मुस्लिम धर्माचा पवित्र बकरी ईद सण कोरोनाच्या सावटाखाली असल्याने ...\nगांजीभोयरे येथे दोन गटात तुंबळ हाणामारी, १६ जणांन विरोधात गुन्हा दाखल \nपारनेर तालुक्यातील गांजीभोयरे येथे दोन गटात रस्त्याच्या कारणावरून तुंबळ हाणामारी पारनेर प्रतिनिधी - पारनेर तालुक्यातील ...\nतालुक्यात २४ पॉझिटिव्ह, तर येळपणे येथील एका रुग्णाचा मृत्यू. \nतालुक्यात २४ पॉझिटिव्ह, तर येळपणे येथील एका रुग्णाचा मृत्यू. येळपणे/ प्रतिनिधी :- श्रीगोंदा तालुक्यात आज दिवसभरात एकूण...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/ganeshutsav/ganeshfestival2018/", "date_download": "2020-08-07T20:58:48Z", "digest": "sha1:IFOMMMYXPLVTNGEZ3TC62UWMGKZQL7UR", "length": 18263, "nlines": 267, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Ganesh Chaturthi, Aarti, Ganapati Latest news, Photos and Videos 2018 | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nशार्कच्या पिल्लांच्या मासेमारीत वाढ\nसागरी किनारा मार्गचा भराव सुरक्षित\nबहरिनमध्ये असे झाले गणेशोत्सव सेलिब्रेशन\nया गणपतीला मागील ४० वर्षांची परंपरा असून मराठी मंडळातर्फे मोठ्या उत्साहात हा सण साजरा केला जातो. यंदा महाराष्ट्र सांस्कृतिक मंडळाने आपल्या गणपती बाप्पांसाठी शिर्डीमधील साईबाबा मंदिराची प्रतिकृती तयार केली\nगणेशोत्सवात ‘अनसूया कक्षा’चा महिलांना लाभ\nलक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे गोकुळ अष्टमीला शिशु स्तनपानासाठी अनसूया कक्ष सुरू करण्यात आला.\nGanesh utsav recipe : घरच्या घरी असे बनवा चॉकलेट मोदक\nबाप्पालाही दाखवा चॉकलेट मोदकांचा नैवेद्य\nफ्रान्समध्ये असा साजरा झाला गणेशोत्सव\nआपली संस्कृती परदेशातही जपता यावी यासाठी येथील मराठी बांधव एकत्र येत हे उत्सव साजरे करतात.\nगणेशोत्सवातून समाज प्रबोधनाचा वसा\nयंदा थर्माकोल तसेच प्लास्टिकबंदीमुळे सजावटीला काही अंशी र्निबध आल्याने बाप्पाप्रेमींचा हिरमोड झाला.\n‘गणपती बाप्पा’वर वेब सीरिज\nयुट्यूबवरील 'पुणे गणेश फेस्टिव्हल' या चॅनेवर ही वेब सीरिज पाहायला मिळेल.\nलाखोंची उलाढाल.. तरीही कारागिरांची चणचण\nढोलकी या वाद्याला गणेशोत्सवात सर्वात जास्त म्हणजे ८० टक्के मागणी असते. तर पखवाजाला ५० टक्के मागणी असते.\nगणेशोत्सवात वाहतूक नियमांचे प्रबोधन\nनियमांचे पालन वाहनचालकांसह सर्वानी करावे यासाठी सातत्याने विविध उपक्रम राबविले जात आहेत.\nडीजेच्या बंदीमुळे बॅन्जोला मागणी\nन्यायालयाने डी.जे.च्या वापरावर सणासुदीत बंदी आणल्याने खेडय़ापाडय़ांतील बॅन्जो पार्टीना मागणी वाढली आहे.\nगणेशोत्सव आणि मोहरम एकाच मंडपात साजरा\nहिंदू मुस्लिम एकतेचे घडले 'दर्शन'\nBLOG: चहाच्या टपरीवर कटिंग पिण्यासाठी आलेला बाप्पा नास्तिकाला भेटतो तेव्हा…\nचहाचे पैसे तुलाच द्यावे लागतील माझ्याकडे आशीर्वाद सोडून काही नाहीय द्यायला. कारण...\n‘पर्यावरणरक्षक’ कुटुंबांसाठी गणेशोत्सव स्पर्धा\nपर्यावरणस्नेही गणेशमूर्ती आणि साहित्याचा वापर करून गणरायाची आरास करणाऱ्या गणेशभक्तांना या स्पर्धेत सहभागी होता येईल.\nकोणत्याही चांगल्या कार्याची सुरुवात ‘श्री गणेशा’ला वंदन करून केली जाते. म्हणून एखादे चांगले कार्य करताना त्याचा ‘श्री गणेशा’ केला,\nघरगुती गणपतीच्या सजावटीत कलेचा अनोखा आविष्कार\nसार्वजनिक गणेशोत्सवात अनेक कलावंत आपल्या सर्जनशीलतेचे दर्शन घडवत कल्पक देखावे, चलचित्र साकारून सामाजिक संदेश देत असतात.\nमंडपातील जागरणासाठी तरुणांना ‘वायफाय’चा डोस\nएकीकडे इंटरनेटची सुविधा देत या तरुणांना वाचनाचीही गोडी लागावी यासाठी दहा दिवस मंडळाच्या आवारात मोफत पुस्तकांचे दालन उभे केले आहे.\nगणेशोत्सवातील देखाव्यांतून पर्यावरण संवर्धनाची हाक\nमुंबई, ठाण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून दरवर्षी समाजप्रबोधन करणाऱ्या देखाव्यांची निर्मिती करण्यात येते.\n‘लालबागचा राजा’ परिसरात चार दिवसात १३५ मोबाइल लंपास\nसीसीटीव्ही कॅमेरांची नजर असूनही चोऱ्यांचे प्रमाण वाढताना दिसत आहे\nखडू, पाटी, पुठ्ठय़ापासून गणेशमूर्ती\nवसई तालुक्यातील नायगाव पूर्वेतील जूचंद्र हे गाव कलावंतांचे गाव म्हणून ओळखले जाते.\nजाणून घ्या दगडूशेठ हलवाई गणपतीची गोष्ट\nएका हलवायाने शहराच्या मध्यवर्ती भागात स्थापन केलेल्या या गणेशाचे रुप कसे बदलत गेले आणि त्याला कसे महत्त्व प्राप्त होत गेले याविषयी...\nप्रश्न तुमचे उत्तर पंचांगकर्त्यांचे : गणेश आराधनेविषयीच्या शंका करा दूर\nत्सव साजरा करत असताना आपल्या मनात नकळत अनेक विचार येऊन जातात. आपण करत असलेल्या या विचारांमागे कितपत तथ्य असते. गणपतीची आराधना नेमकी कशी करावी अशा काही प्रश्नांची उत्तरे...\n…जाणून घ्या गौरी आवाहनाची वेळ आणि परंपरा\nमाहेरवाशीणीचे लाड करण्याची पद्धत राज्यभरात वेगवेगळ्या तेऱ्हेने साजरी होते\nपुण्यात पाणीपुरीच्या पुरीतून साकारला १० फूटी बाप्पा\nतब्बल १० हजार पुऱ्या, अमेरीकन शेवपुरी आणि १०० द्रोण वापरुन ही १० फूटी बाप्पाची प्रतिकृती साकारण्यात आली आहे.\nबाप्पावरचे अनोखे प्रेम; १५० गणपतींनी सजवले घर\nयातील खास मूर्ती म्हणजे ९ प्रकारच्या डाळींपासून तयार करण्यात आलेली मूर्ती. तसेच १ इंचाची सर्वात लहान मूर्ती हे विशेष आकर्षण आहे.\nथोडे हटके आणि हेल्दी मोदक तुम्हीही नक्की ट्राय करुन बघा\nसुशांतच्या मृत्यूपूर्वी काही दिवस आधी रियाने मुंबईत घेतले दोन आलिशान फ्लॅट्स\nश्रुती मोदी आहे तरी कोण सुशांतच्या मृत्यूप्रकरणी CBI ने तिच्या विरोधात दाखल केला गुन्हा\nसुशांत सिंहच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे देण्यास रिया चक्रवर्तीचा विरोध, म्हणाली...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल शंकुतला देवींनी मृत्यूआधी केलेली 'ती' भविष्यवाणी ठरली खरी\nसोनू सूदच्या मदतीचा ओघ कायम; रशियात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना केलं एअरलिफ्ट\nराज्यातील ग्रामीण भागांमधील करोना प्रादुर्भाव चिंताजनक\nकंपनी सेक्रेटरी प्रवेश परीक्षा ऑनलाइन\nदेशात २४ तासांत ६२,५३८ रुग्ण\nमुंबईतील ७७ टक्के रुग्ण करोनामुक्त\nमशिदीच्या पायाभरणीस जाणार नाही - आदित्यनाथ\nवकील तूर्त अत्यावश्यक सेवेत नाहीत\nऑनलाइन वर्गाना प्राध्यापकांचा विरोध\nतंत्रशिक्षण पदविका प्रवेशप्रक्रिया सोमवारपासून\nमुंबईतील मॉल्समध्ये ‘आरोग्य सेतू’ची ग्राहकांवर सक्ती\nयूपीएससी गुणवंताशी सोमवारी संवाद\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\nअजित पवार मनसे नगरसेवकावर भडकले; म्हणाले, \"आमचे चार मंत्री करोना पॉझिटिव्ह आलेत\"X\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nमुंबईतील ७७ टक्के रुग्ण करोनामुक्त\n‘सिंधू’ कडून प्रत्येक स्त्रीनं शिकायला हव्यात या सात गोष्टी\nपदोन्नतीतील आरक्षणावरून सरकार विरुद्ध मंत्री\nप्रथम वर्ष पदवीच्या ऑनलाइन प्रवेश अर्जासाठी भरमसाट शुल्कवसुली\nप्रकल्पासाठी वाघांचे स्थलांतर अयोग्य\nआईवडिलांसह दोन मुलांची हत्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vruthanta-news/robbery-in-six-shops-near-raviwar-peth-in-nashik-672886/", "date_download": "2020-08-07T21:49:30Z", "digest": "sha1:UUX65Q637QC6VDN6TJEXAWCPWFUUUNC3", "length": 19788, "nlines": 210, "source_domain": "www.loksatta.com", "title": "रविवार पेठेत चोरटय़ांनी सहा दुकाने फोडली | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nशार्कच्या पिल्लांच्या मासेमारीत वाढ\nसागरी किनारा मार्गचा भराव सुरक्षित\nरविवार पेठेत चोरटय़ांनी सहा दुकाने फोडली\nरविवार पेठेत चोरटय़ांनी सहा दुकाने फोडली\nशहराच्या मध्यवस्तीतील बाजारपेठेत बुधवारी पहाटे सहा ते आठ घाऊक किराणा दुकानांचे शटर तोडून रोख रक्कम आणि सुकामेवा लंपास करण्याच्या मालिकेमुळे व्यापारी वर्तुळात एकच खळबळ उडाली\nट्रकमधून लाखोंचा माल पळविला ’सीसी टीव्हीमध्ये चोरटे कैद\nशहराच्या मध्यवस्तीतील बाजारपेठेत बुधवारी पहाटे सहा ते आठ घाऊक किराणा दुकानांचे शटर तोडून रोख रक्कम आणि सुकामेवा लंपास करण्याच्या मालिकेमुळे व्यापारी वर्तुळात एकच खळबळ उड��ली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, चोरटय़ांनी किराणा दुकानातील माल पळवून नेण्यासाठी थेट मालमोटार आणली. चोरटय़ांच्या या करामतीचे चित्रण सीसी टीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाले असल्याने त्यांना लवकर पकडण्यात यश मिळेल, असा विश्वास पोलीस यंत्रणेने व्यक्त केला. या स्वरूपाचा प्रकार नगर येथेही घडला होता. त्याची पुनरावृत्ती नाशिकमध्ये झाल्याची प्रतिक्रिया धान्य घाऊक व्यापारी संघटनेने व्यक्त केली आहे.\nगेल्या काही महिन्यांत चोरी, घरफोडी, सोनसाखळी खेचून नेणे असे प्रकार वाढत असताना आता चोरटय़ांची हिंमत थेट गजबजलेल्या भागातील दुकाने फोडण्यापर्यंत पोहोचल्याचे या घटनेने अधोरेखित झाले आहे. एखाद्या चित्रपटाच्या कथानकाला साजेल या पद्धतीने चोरटय़ांनी दुकाने फोडून मालमोटारीद्वारे माल पळून नेण्याचा कट रचल्याचे प्रथमदर्शनी दिसते. बुधवारी पहाटेच्या सुमारास मालमोटार घेऊन सात ते आठ चोरटे रविवार पेठेतील तेली गल्लीत दाखल झाले. रविवार कारंजापासून समीप असणारा हा परिसर व्यापारी पेठेचा असला तरी वाडे व इमारतींमध्ये राहणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. चोरटय़ांनी एखाद्या दुकानात माल आल्याचा देखावा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. प्रारंभी दगडूभाऊ तेली चांदवडकर या आयुर्वेदिक औषधे व किराणा मालाच्या दुकानाचे शटर तोडले. दुकानातील कप्प्यांची छाननी करून रोकड सापडते काय, याची छाननी केली. फारसे काही हाती न लागल्याने चोरटय़ांनी या दुकानात तोडफोड केली. चोरटय़ांची ही सर्व करामत सीसी टीव्हीमध्ये चित्रित झाली आहे.\nयानंतर चोरटय़ांनी महेंद्र पटेल यांचे शिवम ट्रेडर्स, रमेश पटेल यांचे महालक्ष्मी ट्रेडिंग कंपनी, मोहनलाल रामजी समस यांचे होलसेल किराणा दुकान, घनकर गल्लीतील मेसर्स अग्रवाल सेल्स एजन्सी, हिरालाल गल्लीतील अमित कासलीवाल यांच्या अमित ट्रेडिंग या दुकानांकडे मोर्चा वळवून शटर उचकवीत जे हाती लागेल ते गायब करण्याचा प्रयत्न केला. अग्रवाल एजन्सीतून ७० हजाराची रोकड, महालक्ष्मी ट्रेिडग दुकानातून आठ हजाराची रोख रक्कम, सात किलो काजू व तीन किलो वेलदोडे, सनस याच्या किराणा दुकानातून तीन हजारांची रोकड लंपास केली. वेगवेगळ्या दुकानांमधून लुटलेला माल चोरटे मालमोटारीत भरत होते. ही बाब एका दूधवाल्याच्या लक्षात आल्यावर त्याने एका व्यापाऱ्यास कळविली. दरम्यानच्या काळात चोरटे मालमोटार घेऊन पसार झाले. काही वेळात परिसरातील व्यापारी घटनास्थळी दाखल होऊ लागले. पोलिसांनी धाव घेतली. श्वानपथकालाही पाचारण करण्यात आले. काही दुकानांच्या बाहेर सीसी टीव्ही असल्याने चोरटय़ांनी कशा पद्धतीने हालचाली केल्या त्याचे सर्व चित्रण उपलब्ध झाले आहे. काही चोरटे दुकान फोडत असताना एक संशयित बाहेरील स्थितीवर नजर ठेवून होता. या घटनेने व्यापारी वर्गही धास्तावला आहे. पोलीस उपायुक्त अविनाश बारगळ यांनी घटनास्थळी भेट देऊन सीसी टीव्ही चित्रण पाहिले. महापौर अ‍ॅड. यतिन वाघ, आ. नितीन भोसले, भाजपचे माजी शहराध्यक्ष विजय साने यांनी घटनास्थळी भेट देऊन व्यापारीवर्गाशी चर्चा केली. सीसी टीव्ही कॅमेऱ्यांतील चित्रण पोलीस यंत्रणेने ताब्यात घेतले आहे. त्यावरून चोरटय़ांना लवकर पकडण्यात येईल, असे पोलीस अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.\nसीसी टीव्ही कॅमेरे उभारून सुरक्षारक्षकही नेमणार\nअतिशय मध्यवस्तीत चोरटय़ांनी दुकाने लुटण्याचा केलेला प्रयत्न जागरूक नागरिकाच्या दक्षतेमुळे थोडक्यात निभावला. पण, ही सर्व व्यापाऱ्यांसाठी धोक्याची घंटा असून धान्य किराणा घाऊक व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानात सीसी टीव्ही कॅमेरे लावण्यासोबत एका व्यापारी संकुलात सामूहिकपणे सुरक्षारक्षकांची नियुक्ती करावी, अशी सूचना नाशिक जिल्हा धान्य घाऊक व्यापारी संघटनेमार्फत सदस्यांना केली जाणार आहे. याशिवाय, रविवार कारंजा परिसरात पोलीस चौकी उभारणे आवश्यक आहे. काही वर्षांपूर्वी सरकारवाडा पोलीस ठाण्याचे कामकाज बोहोरपट्टीतील इमारतीतून चालायचे. यामुळे चोरटय़ांना पोलिसांचा धाक होता. पण, नंतर हे पोलीस ठाणे-गंगापूर रस्त्यावर नवीन वास्तूत स्थलांतरित झाले. यामुळे रविवार कारंजा परिसरात कायमस्वरूपी पोलिसांचे वास्तव्य असावे म्हणून चौकी उभारावी, अशी संघटनेची मागणी आहे. मालमोटारीतून दुकाने लुटण्याचा प्रकार नगरमध्ये झाला होता. त्याची पुनरावृत्ती नाशिकमध्ये झाली.\n(अध्यक्ष, नाशिक जिल्हा धान्य घाऊक व्यापारी संघटना)\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nजुलैमध्ये भूकंप होणार, शिवसेना भाजपला धक्का देण्याच्या तयारीत\nतपासचक्�� : क्रौर्याची परिसीमा गाठणारे जेरबंद\nचोरांची होंडा सिटीवर नजर; ड्रग्स विकत घेण्यासाठी चारचाकी गाड्यांची चोरी\nफेसबुकवरुन न्यूड कॉल करुन महाराष्ट्रातील ६५८ महिलांना छळणाऱ्या भामटयाला अखेर अटक\nदरोडेखोरांनी लग्नाच्या वऱ्हाला लुटले, नवरी मुलीची गोळी झाडून हत्या\nसुशांतच्या मृत्यूपूर्वी काही दिवस आधी रियाने मुंबईत घेतले दोन आलिशान फ्लॅट्स\nश्रुती मोदी आहे तरी कोण सुशांतच्या मृत्यूप्रकरणी CBI ने तिच्या विरोधात दाखल केला गुन्हा\nसुशांत सिंहच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे देण्यास रिया चक्रवर्तीचा विरोध, म्हणाली...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल शंकुतला देवींनी मृत्यूआधी केलेली 'ती' भविष्यवाणी ठरली खरी\nसोनू सूदच्या मदतीचा ओघ कायम; रशियात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना केलं एअरलिफ्ट\nराज्यातील ग्रामीण भागांमधील करोना प्रादुर्भाव चिंताजनक\nकंपनी सेक्रेटरी प्रवेश परीक्षा ऑनलाइन\nदेशात २४ तासांत ६२,५३८ रुग्ण\nमुंबईतील ७७ टक्के रुग्ण करोनामुक्त\nमशिदीच्या पायाभरणीस जाणार नाही - आदित्यनाथ\nवकील तूर्त अत्यावश्यक सेवेत नाहीत\nऑनलाइन वर्गाना प्राध्यापकांचा विरोध\nतंत्रशिक्षण पदविका प्रवेशप्रक्रिया सोमवारपासून\nमुंबईतील मॉल्समध्ये ‘आरोग्य सेतू’ची ग्राहकांवर सक्ती\nयूपीएससी गुणवंताशी सोमवारी संवाद\n1 शासकीय अनास्था चिंतेचा विषय\n2 सिंहस्थाच्या नियोजनात पोलीस गुंग, तर चोरटय़ांची आधीच ‘पर्वणी’\n3 अन्नदानामुळे गंगाघाटास बकाल स्वरूप\nअजित पवार मनसे नगरसेवकावर भडकले; म्हणाले, \"आमचे चार मंत्री करोना पॉझिटिव्ह आलेत\"X", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.manachetalks.com/contact/", "date_download": "2020-08-07T21:37:24Z", "digest": "sha1:7I75RXKE4PP5D62ARCE3BBRLTPZNBOU6", "length": 3610, "nlines": 79, "source_domain": "www.manachetalks.com", "title": "Contact Us | मनाचेTalks", "raw_content": "\nसंपर्क साधा व आपले मतं मांडा. तुमचे इथे स्वागत आहे\nकॅल्शिअम कमी होण्याची कारणे, लक्षणे आणि कॅल्शिअम युक्त आहार\nघरच्या घरी सॅनिटायझर कसा बनवावा\nहातची नोकरी गेली तर काय करायचे याची तयारी कशी कराल याची तयारी कशी कराल\nपांढर्‍या पेशी वाढवण्याचे घरगूती उपाय वाचा या लेखात\nआपल्या स्वयंपाक घरातली हि अँटिबायोटिक्स तुम्हाला माहित आहेत का\nया पाच गोष्टी करा आणि आनंदी राहून तुमच्यातली प्रॉडक्टिव्हिटी वाढवा\nआनंदाने कसं जगायचं याचं भन्नाट गुपित सांगणारी हि छोटीशी प्रेरणादायी गोष्ट\nया सहा गोष्टी तुम्हाला नक्की Depression म्हणजे नैराश्यापासून दूर ठेवतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://www.thinkmaharashtra.com/index.php/user/1913", "date_download": "2020-08-07T21:27:34Z", "digest": "sha1:BC5UEISZAYA2AQ46CE5VR3VJCC4M7CVD", "length": 3169, "nlines": 40, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "गणेश पोळ | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nगणेश पोळ यांनी 'विठ्ठलराव शिंदे कला महाविद्यालय' येथून इतिहास या विषयात बी.ए.ची पदवी मिळवली. त्‍यानंतर ते शेतीकडे वळले. मात्र पत्रकारितेची आवड असल्‍याने त्‍यांनी 'सोलापूर विदयापीठा'तून मास कम्युनिकेशनचे शिक्षण घेतले. त्‍यांनी सोलापूरातील 'दैनिक दिव्य जनसेवा' या दैनिकामध्ये उपसंपादक पदावर काम केले. राजकीय घटनांचे वार्तांकन करणे त्‍यांना आवडते. 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम'च्‍या 'सोलापूर जिल्‍हा संस्‍कृतिवेध' मोहिमेमध्‍ये त्‍यांचा सहभाग होता. ते सध्‍या 'दैनिक दिव्‍य मराठी' वर्तमानपत्रात पत्रकारिता करतात.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/hinduism-marathi/importance-of-tulsi-at-home-120070900005_1.html?utm_source=RHS_Widget_Article&utm_medium=Site_Internal", "date_download": "2020-08-07T22:08:54Z", "digest": "sha1:LFUC3EJC4AYYPBA4OGMAO4CJ36TMJMJX", "length": 15918, "nlines": 154, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "तुळस घरात असणे आवश्यक का? नक्की वाचा | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 8 ऑगस्ट 2020\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nतुळस घरात असणे आवश्यक का\nहिंदू मान्यतांनुसार प्रत्येक घराच्या बाहेर तुळस असणं आवश्यक मानले गेले आहे. एवढेच नव्हे तर जो माणूस दररोज तुळस खातो, त्याचे शरीर बऱ्याच चन्द्रायण उपवास करणाऱ्यांना मिळणाऱ्या फळासम पावित्र्य प्राप्त करतं.\nपाण्यामध्ये तुळशीपत्र घालून अंघोळ केल्याने तीर्थात स्नान करून पावित्र्य होण्यासारखे आहेत आणि जो माणूस असं करतो तो सर्व प्रकारच्या यज्ञात बसण्याचा अधिकारी असतो.\nएवढेच नव्हे तर हे वास्तुदोषाला दूर करण्यातही समर्थ आहे. दररोज तुळशीची पूजा करणं आणि झाडाला पाणी घालणं ही आपली जुनी प्रथा आहे. ज्या घरात दररोज\nतुळशीची पूजा केली जाते, तेथे नेहमी सुख-समृद्धी नांदते. पैशांची कमतरता भासत नाही. म्हणून आपल्याला दररोज तुळशीची पूजा केली पा���िजे.\nघराच्या अंगणात तुळस असल्याने घराचे कलह आणि अशांती दूर होते. घरावर देवी लक्ष्मीची कृपादृष्टी राहते. एवढेच नव्हे तर दररोज दह्यासोबत साखर आणि तुळशीच्या पानांचे सेवन करणं शुभ मानले आहे.\nपौराणिक शास्त्रानुसार, तुळशीच्या पानांच्या सेवनाने देवी देवांची विशेष कृपादृष्टी मिळते. दह्यासोबत तुळशीच्या पानांचा सेवन केल्याने अनेक प्रकाराचे आयुर्वेदिक लाभ मिळतात. जसे- दिवसभरात कामात मन लागतं, मानसिक ताण होत नाही, शरीर नेहमी ऊर्जावान राहतं.\nश्री विठ्ठलाला तुळसी आणि मंजिरीचा हार वाहण्‍यामागचे वैशिष्‍ट्ये\nकार्तिक महिन्यात तुळशी पालटेल आपलं नशीब\nLakshmi Poojan दरम्यान लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी\n... म्हणून गणपतीला वाहत नाही तुळस\nतुलसी गबार्ड यांनी गुगलला 5 कोटी डॉलर्सची नोटीस बजावली\nयावर अधिक वाचा :\nकामात अडचणी येण्याची शक्यता आहे. काळजीपूर्वक कार्य करा. मोठ्यांचा आधार मिळाल्याने कार्य पूर्ण होतील. वैवाहिक जीवनात स्थिती...अधिक वाचा\nमानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. मातृपक्षाकडून सहयोग मिळेल. व्यापार-व्यवसायात स्थिती सुखद राहील. मित्रांची मदत मिळेल. आरोग्याची काळजी बाळगणे...अधिक वाचा\nप्रेम प्रकरणात दोघांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आज रात्री आपल्या करीयरशी संबंधित सर्व बाबी स्पष्ट होतील. व्यापार...अधिक वाचा\nव्यवहारिक दक्षता वाढवा. सामान्य सहयोग मिळेल. देवाण घेवाणीत त्रास. नियोजित कामात अडचणी येण्याची शक्यता. कामावर प्रभाव पडेल....अधिक वाचा\nजास्त सहयोग मिळेल. कार्यकुशलतेचा लाभ मिळेल. पारिवारिक लाभ घ्या. नोकरीत विशेष सावधगिरी बाळगा. विश्वासात राहू नये. अनिश्चिततेचे...अधिक वाचा\n\"आर्थिक नुकसान संभव. कामात गुप्तता राखा. सहयोग मिळेल. संबंध बिघडतील. अव्यवहारिक कामांपासून लांब रहा. आपल्या कामाच्या गोष्टी गुप्त...अधिक वाचा\nवैचारिक असंतोष राहील. कामात मन रमणार नाही. तब्बेतीची काळजी घ्या. व्यावसायिक प्रकरणात अडचणी येतील. आर्थिक जबाबदार्‍या वाढतील....अधिक वाचा\nआपली स्थिति, वास्तविकता वाढेल. पारिवारिक दृष्‌टया वेळ सामान्य. कामाचा ताण जाणवेल. नोकरीत कुणावरही विश्वास ठेवू नये. अडचणी...अधिक वाचा\n\"उत्साह, आत्मविश्वास वाढेल. अडकलेला पैसा मिळेल. मनोरंजनात वेळ जाईल. अडचणी राहतील. मिळकती पेक्षा जास्त खर्च होईल. अनिश्चितता...अधिक वाचा\n\"खासगी कामाकड�� जास्त लक्ष द्या. पैसा मिळेल. जबाबदारीची कामे पडतील. नोकरीत नुकसानी संभव. कामात पारदर्शकता हवी. वैचारिक...अधिक वाचा\n\"शत्रुपक्ष हावी राहील. एखाद्या चुकीला पुन्हा करु नका. मन रमणार नाही. विश्वास कमी राहील. व्यर्थ ताण जाणवेल....अधिक वाचा\nमार्ग प्रशस्त होईल. अडकलेली कामे पूर्ण झाल्याने आनंद वाटेल. साथ लाभेल. व्यक्तिगत कामात उन्नति होईल. कायदेशीर कामात...अधिक वाचा\nश्रीकृष्णाचा रंग रूप आणि सुवासाचे हे 4 गुपित आपल्याला ...\nभगवान श्रीकृष्णाचे रंग, रूप, सुवास आणि शारीरिक संरचनेवर संशोधन होतातच. अखेर त्यांचा रूप, ...\nरामाच्या वनवासात, ज्योतिषाचा दोष कुठे आहे\nत्याग करून वनवासात जावे लागले. काही विद्वान त्यांचा वनवासाच्या मागे त्यांची जन्मपत्रिका ...\nश्री राम चमत्कारी मंत्र, सर्वकार्य सिद्ध करणारे मंत्र\n\"ॐ आपदामप हर्तारम दातारं सर्व सम्पदाम, लोकाभिरामं श्री रामं भूयो भूयो नामाम्यहम \nश्रीराम मंत्र जपा, रामाला मनोभावे नमन करा\nयापैकी कोणत्याही एका मंत्राचा जप देखील जीवनात संयम आणि शांती प्रदान करण्यात मदत करेल.\nअंतरंग म्हणजे \"राम\" श्वास-उश्वास आहे \"राम\" जपते मन निरंतर \"राम\" दिसतो डोळ्यास मम \"राम\"\nअमेरिकेत प्राण्यांना कोरोनाची लागण, एका कुत्र्याचा ...\nअमेरिकेत सात वर्षीय जर्मन शेफर्ड प्रजातीच्या एका कुत्र्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ...\nअयोध्येत राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याची तयारी सुरु\nअयोध्येत राम मंदिर भूमिपूजनाचा सोहळा 5 ऑगस्टला होणार असल्याने कार्यक्रमाची तयार जोरात ...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राजगृह निवासस्थानाची तोडफोड ...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मुंबईतील दादर येथील राजगृह निवासस्थानाची तोडफोड करणाऱ्या ...\nपावसाचे पुण्यात पुन्हा एकदा जोरदार आगमन\nमहाराष्ट्रात बऱ्यापैकी मॉन्सूनला सुरवात झाली आहे. राज्याच्या बहुतांश भागात गेल्या दोन ...\nऑगस्टमध्ये तब्बल १६ दिवस बॅंक बंद राहणार\nऑगस्ट महिन्यांपासून रक्षाबंधन, गणपती अशा विविध सणांना सुरुवात होते. त्यामुळे ऑगस्टमध्ये ...\nजिओ मामी मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये दीपिका पादुकोणचा ग्लॅमरस लूक\nटक्सिडो सूटमध्ये सोनम कपूरची सुंदर शैली\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://dainikekmat.com/maharashtra/ramdas-athavale-a-magnificent-buddhist-monastery-will-be-built-on-30-acres-of-land-in-ayodhya-25347/", "date_download": "2020-08-07T21:10:47Z", "digest": "sha1:BNEHI4GF7ICWLCWDAAARVMUN7VVHKZCD", "length": 10977, "nlines": 179, "source_domain": "dainikekmat.com", "title": "अयोध्येत ३० एकर जमिनीवर भव्य बौद्धविहार उभारणार - पुरोगामी विचाराचे एकमत", "raw_content": "\nHome महाराष्ट्र अयोध्येत ३० एकर जमिनीवर भव्य बौद्धविहार उभारणार\nअयोध्येत ३० एकर जमिनीवर भव्य बौद्धविहार उभारणार\nमागणीसाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचीही भेट घेणार\nमुंबई : अयोध्येत ३० एकर जमिनीवर भव्य बौद्धविहार बांधणार असल्याचं केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. या मागणीसाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचीही भेट घेणार असल्याचे रामदास आठवलेंनी सांगितलं आहे. रामदास आठवले यांच्याबरोबर गायक आनंद शिंदे यांनीही अयोध्येत बौद्धविहाराची मागणी केली आहे.\nमात्र, आनंद शिंदे यांच्या आधीपासूनच आपण बौद्धविहारासाठी प्रयत्नशील असल्याचं केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी म्हटलंय आहे. ‘अयोध्येत आता राम मंदिर उभं राहत आहे. तिथे राम मंदिराचे अवशेष सापडले आहेत. त्याआधी तिथे बौद्ध मंदिर होतं. अयोध्येत बौद्ध मंदिर व्हावं यासाठी फार आधीपासून माज्या हालचाली सुरू आहेत. सरकारकडून जागा मिळाली तर ठीक आहे. पण सरकारकडून जागा मिळत नसेल तर तिथे एका ट्रस्टची स्थापन करुन ३० एकर जागा खरेदी करणार,’ असं रामदास आठवले यांनी म्हंटल आहे.\nRead More व्हिडिओ व्हायरल : हवेत उडाला रिक्षाचालक\nPrevious articleडॉ. रंजन गर्गे : कोरोना चार प्रकारे पसरत आहे\nNext articleआयपीएल आणि पीएसएलमध्ये खूप फरक: अक्रम\nआरक्षण रद्दच्या केवळ अफवा\nमुंबई: तामिळनाडूमधील वैद्यकीय प्रवेशात ओबीसी प्रवर्गाला आरक्षण न देण्यासंदर्भातील याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली होती. त्यानंतर आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आला आहे. सोशल मीडियातून यावर...\nडॉ.आंबेडकरांच्या पुतळ्याची निर्मिती भारतातच करावी -रामदास आठवले\nमुंबई : महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक इंदूमिल मध्ये उभारण्यात येत असून या स्मारक कामाचा आढावा आज ( ता. ९ ) रिपब्लिकन पक्षाचे...\nनुकसान भरपाईसाठी शासनाने 5 हजार कोटींची मदत द्यावी – रामदास आठवले\nमुंबई : निसर्ग चक्रीवादळाचा कोकणाला मोठा फटका बसला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथील शेती घरे आणि म��लमत्तेचे 20 हजार कोटींपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. कोकणासोबत...\nनारायण राणेंच्या मागणीला रामदास आठवलेंचा पाठिंबा; राष्ट्रपती राजवटीची मागणी\nमहाविकास आघाडीचं सरकार कोरोनाचा सामना करण्यात अपयशी ठरलं नवी दिल्ली : रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख रामदास आठवले यांनी देखील महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा सूर...\nचीनवर बहिष्कार टाकला पाहिजे -आठवले\nमुंबई – चीन ने कोरोना महामारीबद्दल जगाला अनभिज्ञ ठेऊन धोका दिला. कोरोना साथीचा संसर्ग जगभर वाढण्यास चीन जबाबदार आहे. चीनमधील आंतरराष्ट्रीय विमान उड्डाण योग्यवेळी बंद...\nलॉकडाऊनमुळे अडकली ही ज्येष्ठ मराठी अभिनेत्री\nसामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी घरी दिला आसरा मुंबई : 'धुमधडाका' या गाजलेल्या मराठी चित्रपटातील 'प्रियत्तमा प्रियत्तमा' हे लोकप्रिय गाणे आठवत आले तर त्यात लटके-झटके...\nखाजगी रुग्णालये ताब्यात घेण्याचा आदेश\nधावपट्टीवरून घसरून दरीत कोसळले विमान\nरुग्णसंख्यावाढीचा देशात नवा उच्चांक\nसप्टेंबरपासून शाळेची घंटा वाजणार\nबासमती तांदळावरून दोन मुख्यमंत्र्यांत जुंपली\nखाजगी रुग्णालये ताब्यात घेण्याचा आदेश\n65 वर्षांवरील ज्येष्ठ कलाकारांना शुटिंगसाठी परवानगी\nएकनाथ खडसेंना महावितरणचा शॉक\nएसपी विनय तिवारी यांची क्वारंटाईनमधून सुटका\nधक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर\nलातूर ब्रेकिंग : लातूर शहरात आज १० कोरोना पॉजिटीव्ह आढळले\nतिस-या दिवशीही लातूर घरात\nखाजगी रुग्णालये ताब्यात घेण्याचा आदेश\nधावपट्टीवरून घसरून दरीत कोसळले विमान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikdose.com/tag/rakshabandhan-essay-in-marathi/", "date_download": "2020-08-07T21:04:46Z", "digest": "sha1:2VZ5VZCTZZNQBCMFE72LCG2JAKDVVYDR", "length": 23717, "nlines": 76, "source_domain": "www.dainikdose.com", "title": "rakshabandhan essay in marathi Archives - दैनिक डोज़", "raw_content": "\nरक्षाबंधन मराठी महिती – raksha Bandhan information in marathi एक भाऊ आणि बहीण यांच्यातील प्रेम अद्वितीय आहे आणि कदाचित इतके शब्दात वर्णन केले जाऊ शकत नाही. भावंडांमधील नाते खूप विलक्षण आहे आणि या नात्याचा जगभर आदर केला जातो. पण जेव्हा भारतात येतो तेव्हा हे नाते थोडे मोठे होते, येथे भावंडांचे नाते साजरे करण्यासाठी, रक्षाबंधन नावाचा सण आहे. हे भाऊ तसेच बहीण आणि नेपाळसारख्या देशांमध्ये प्रेमाचे प्रतीक म्हणून साजरे केले जाते. हिंदी दिनदर्शिकेनुसार रक्षाबंधन हा सण श्रावण महिन्यात पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो, जो सामान्यत: ऑगस्ट महिन्यात आकर्षक कॅलेंडरमध्ये येतो.\nरक्षाबंधन 2020 कधी आहे \nयावर्षी रक्षाबंधन 3 ऑगस्ट रोजी साजरा केला जाईल\nरक्षाबंधन हा भारतातील सर्वात महत्वाचा सण आहे कारण हा सण फक्त भाऊ-बहिणीच साजरा करतात.\nरक्षाबंधनाच्या शुभ मुहूर्तावर बहिणींनी आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधली. हे त्याच्या भावांवरील प्रेमाचे मॉडेल मानले जाते. तसेच, भाऊ देखील आपल्या बहिणीचे आयुष्यभर संरक्षण करण्याचे वचन देतो. राखीचा सण देखील असे दर्शवितो की बहिणी आपल्या दीर्घायुष्यासाठी आणि आपल्या भावांच्या कल्याणासाठी प्रार्थना करतात. त्या बदल्यात, बांधव नेहमीच स्वतःची काळजी घेतील आणि सर्व बहिणींपासून आणि धोकेपासून त्यांच्या बहिणींचे रक्षण करण्याचे शपथ घेतात. तसेच, भेटवस्तू म्हणून, भाऊ त्यांच्या बहिणींना पैसे किंवा इतर भेटवस्तू देतात.\nनोबेल पुरस्कार विजेते रवींद्र नाथ टागोर यांनी राखी धरणाचा हा सण दुसर्‍या देशवासियांच्या मनगटावर साजरा केला. आणि हे त्याने केले कारण त्याला देशभर चाराच्या भावना प्रोत्साहित करायच्या आहेत. आज संपूर्ण देश त्यास मोठ्या आनंद आणि आनंदाने मानतो.\nमीसुद्धा आजच्या दिवसाची प्रतीक्षा करीत आहे. या सणाच्या दिवशी मी राज्यात लवकर उठतो आणि पूजेसाठी सुंदर कपडे घालतो. माझ्या दोन लहान बहिणी आहेत, ज्या माझ्या मनगटावर सुंदर राखी बांधतात. आपण सर्वजण या रक्षाबंधन उत्सवाची आतुरतेने वाट पाहत आहोत.\nया महोत्सवाची थीम म्हणजे भाऊ आणि त्याची बहीण यांच्यात असलेले प्रेम हेच ठेवणे. रक्षाबंधन हा एक उत्सव आहे जो प्रामुख्याने भारताच्या उत्तर आणि पश्चिम भागात साजरा केला जातो, परंतु इतरत्र देखील हा आनंद हा उत्सव साजरा करतात. प्रत्येक ठिकाणी हा उत्सव वेगवेगळ्या नावांनी ओळखला जातो, परंतु शेवटी उद्देश एकच असतो.\nआता जर आपण परंपरेबद्दल बोललो तर बहिणी दीया, रोली, चावल आणि राखीसह “पूजा थाळी” तयार करतात. त्यानंतर ती देवीची पूजा करते, त्यानंतर तिच्या भावाच्या मनगटांवर राखी बांधते आणि तिला शुभेच्छा देतात.\nदुसरीकडे, बंधू त्यांच्या बहिणींकडेच राहतील आणि त्यांचे आयुष्यभर त्यांचे रक्षण करतील असे वचन देऊन ते त्यांचे प्रेम स्वीकारतात. मग भाऊ आपल्या बहिणींना ���ैसे किंवा काहीतरी गिफ्ट करते.\nइसे भी पढ़ें :- फेसबुक से पैसे कमाने के ५ आसान तरीके\nप्राचीन काळापासून हा सण त्याच रीतीने आणि परंपरेने साजरा केला जात आहे. काळानुसार लोकांची जीवनशैली बदलत असताना, आज हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जात आहे.\nपालकांसाठी रक्षाबंधन सण कुटुंबात परत येण्याचे एक साधन आहे. या दिवशी स्वादिष्ट पदार्थ, बारीक मिठाई बनवतात. कुटुंबातील सदस्य इतर हितचिंतक आणि नातेवाईकांसह भेटवस्तूंची देवाणघेवाण करतात. मग त्यांचे जीवनाचे वैयक्तिक अनुभव एकमेकांशी सामायिक करा.\nउदाहरणार्थ, जर कुणी आपल्या कुटूंबापर्यंत पोहोचू शकत नसेल तर तो ई राखीद्वारे किंवा इतर संप्रेषणाद्वारे राखी पाठवते. हे या महोत्सवाचे वैशिष्ट्य आहे.\nइतर सर्व भारतीय सणांप्रमाणेच रक्षाबंधन हा खरा आत्मा आणि लोकांसह साजरा करण्याचा सण आहे.\nहे सर्व रक्षाबंधन बद्दल आहे …\nरक्षाबंधन, बहनिक्य भावच प्रेमाचा सना – History Of Raksha Bandhan in Marathi\nआजच्या आणि पौराणिक उत्सवांमध्ये खूप फरक आहे. बहुतेक सणांची मुळे हिंदू धर्मात सापडतात.\nआपण होळी का साजरी केली जाते किंवा दिवाळी का साजरी केली जाते किंवा दिवाळीचे काय महत्त्व आहे याबद्दल आपण ऐकत असतो परंतु रक्षाबंधन का साजरे केले जाते याबद्दल कोणालाही माहिती नसेल. हे सर्वांना ठाऊक आहे की रक्षाबंधन हा भाऊ-बहिणींचा सण आहे जेव्हा ते एकमेकांना चांगल्या आयुष्याची इच्छा करतात आणि बहिण आपल्या भावाला राखी बांधते.\nरक्षाबंधनचा उल्लेख आपल्या महाकाव्यांमध्ये देवतांचा सण म्हणून केला जातो. असे म्हटले जाते की यमची बहीण इंद्राणीने प्रत्येक श्रावण पौर्णिमेवर राखी बांधली आणि मृत्यूच्या प्रभूकडे गेले. इंद्राणीने तिचा भाऊ भगवान इंद्रालाही राखी बांधली. यम या प्रसंगी इतका प्रभावित झाला की त्याने जाहीर केले की ज्या कोणी आपल्या बहिणीला राखी बांधली ती अजरामर होईल. आणि त्याच दिवसापासून मुलींनी आपल्या भावांना राखी बांधली आणि त्यांना दीर्घायुषी शुभेच्छा दिल्या आणि भाऊंनी आयुष्यभर बहिणींची काळजी घेण्याचे वचन देऊन आशीर्वाद देण्यास सुरवात केली.\nमुली राखी बांधताना जप करतात\n“दा याना बधो बले रजजो दानवेंद्रो महाबालाह\nतेन त्वं शुभमनामी रक्शे मा च माला च “\nयाचा अर्थ “मी एक बलाढ्य राक्षसी राजा बाली यांच्याप्रमाणे तुझ्यावर राखी बांधत आहे. खंबीर उभे राह��, राखी, अडखळत जाऊ नका.”\nपौराणिक कथा अशी आहे की राजा बळी हा शक्तिशाली राक्षस राजा विष्णूचा भक्त होता. भगवान इंद्र जेव्हा बालीशी स्पर्धा करू शकला नाही तेव्हा ते भगवान विष्णूकडे मदतीसाठी गेले. विष्णूंनी नाथ जगात बालीची सत्ता उलथून टाकली. तेथे भगवान विष्णूने राजा बालीला वचन दिले की त्यांचा इंद्र म्हणून मुकुट होईल आणि तो वैकुंठ येथेच राहील\nहेडिसच्या राज्याचे रक्षण करेल, त्याचे निवासस्थान सोडले जाईल.\nभगवान विष्णूची पत्नी लक्ष्मी यांनी भगवानांना वैकुंठाकडे परत जाण्याची शुभेच्छा दिल्या. ब्राह्मण महिला म्हणून वेषात, ती बळीच्या आश्रयाला गेली तिची पती काही महत्त्वपूर्ण कामे पूर्ण करून घरी परत येईपर्यंत. राजा बाली बंधनकारक. सुख आणि संपत्ती त्याच्याबरोबर आली. सर्व शुभ कार्य केले जातात.\nश्रावण पौर्णिमेला देवीने बालीला पवित्र धागा बांधला आणि तिची शुभेच्छा दिल्या. बळीला इशारा करून स्पर्श केला होता. तो तिला आपली बहीण म्हणून स्वीकारतो आणि तिला इच्छा करण्याची विनंती करतो.\nत्या दिवसापासून मुली आपल्या भावांना राखी बांधतात आणि आशीर्वाद मागतात.\nआज आपण पौराणिक कथांसह अशा अनेक ऐतिहासिक घटनांशी देखील जोडले गेले आहोत. शाळेत इतिहासाचा अभ्यास करत असताना आपल्याला अशा बर्‍याच कथांचा सामना करावा लागतो ज्या या उत्सवाच्या उत्सवाची पुष्टी करतात.\nसर्वात जुनी घटना अलेक्झांडरच्या स्वारीशी संबंधित आहे, असे म्हणतात की पुरू हा एक सामर्थ्यवान राजा होता. अलेक्झांडरने त्याच्याकडून मोठ्या युद्धाला तोंड दिले. आपल्या पतीच्या सुरक्षिततेबद्दल चिंतित अलेक्झांडरच्या पत्नीने राजा पुरुला पाठवले आणि नंतर त्याने तिला आपली बहीण म्हणून स्वीकारण्याची विनंती केली. पुरूने तिला स्वीकारले आणि अलेक्झांडरला नुकसान न करण्याचे वचन दिले. पुरुच्या हाताच्या राखीला अलेक्झांडरचा रक्षक म्हणतात.\nचित्तोडची राणी राणी कर्णावती हिने हुमायूना राखी पाठवावी व तिला मदत करावी अशी विनंती केली अशी एक प्रसिद्ध घटना उघडकीस आली आहे. हुमायूने ​​त्वरित ही विनंती मान्य केली व आपल्या सैन्यासह तेथे पोहोचले. पण तिला स्त्रियांनी विष पाजण्यास उशीर केला होता.\nहे सर्व दर्शविते की राखी हा नेहमीच बहिण-बहिणींचा सण नसतो. हे सुरक्षेची मूलभूत गरज भागवण्यासाठी होते. चांगली इच्छाशक्ती आणि स��रक्षणासाठी ही दुर्भावनायुक्त प्रार्थना होती. असे म्हटले जाते की एका वेळी theषींनी स्वतःला आणि त्यांच्या अनुयायांच्या सुरक्षेसाठी पवित्र धागा बांधला.\nरवींद्रनाथ टागोर यांनी राखी उत्सव सुरू केला, जो समाजातील सौहार्दपूर्ण संबंध दर्शवितो. शांततेत टिकून राहण्याचा आणि समाजातील सर्व सदस्यांच्या बांधिलकीचा संकल्प होता. ही रक्षाबंधनाची सार्वत्रिक दृष्टी होती.\nआजच्या परिस्थितीत राखीचा बंधूत्व हा सण म्हणून साजरा केला जात असला तरी खर्‍या अर्थाने पाहिले तर त्याचा व्यापक दृष्टीकोन आहे. रक्षाबंधन सण शांती आणि बंधुताची खरी भावना दर्शवितो. या उत्सवाच्या मूलभूत भूत तत्वांचे पालन केल्यास संपूर्ण देशात हिंसाचार संपेल.\nरक्षाबंधन किंवा राखीचा सण “रक्षा” आणि “बंधन” या दोन शब्दांनी बनलेला आहे. संस्कृत शब्दावलीनुसार, याचा अर्थ “रक्षा ऑफ बॅण्ड” आहे जेथे “रक्षा” म्हणजे संरक्षण आणि “बंधन” त्या बंधनकारक कृत्यास समर्पित आहे. हा सण भाऊ-बहिणीच्या नातेसंबंध आणि प्रेमाचे प्रतीक आहे, ज्याचा अर्थ फक्त रक्त आहे. के रिश्टोशी संबंधित नाही. हे चुलत भाऊ, बहीण आणि मेहुणे (मेव्हणी), मेव्हणे (मेटी) आणि पुतणे (पुतणे) आणि अशा इतर संबंधांमध्ये देखील साजरा केला जातो.\nभारतातील विविध धर्मांदरम्यान रक्षाबंधन महत्त्वाचे आहे. तसेच हा अनेक धर्मांद्वारे साजरा केला जातो.\nहिंदू धर्म- हा सण प्रामुख्याने भारताच्या उत्तर आणि पश्चिम भागांमध्ये तसेच नेपाळ, पाकिस्तान आणि मॉरिशस सारख्या देशांमध्ये साजरा केला जातो.\nजैन धर्म- जैन समाजही या निमित्ताने पूजनीय आहे, जैन पुजारी भक्तांना औपचारिक सूत्र देतात.\nशीख धर्म- बंधूप्रेमासाठी समर्पित हा सण शिखांनी “राखेडी” किंवा राधार म्हणून साजरा केला आहे.\nउत्सव साजरा करण्याचे कारण – aksha bandhan मानाने का कारण\nरक्षाबंधन हा सण भाऊ-बहिणींमध्ये कर्तव्याचे प्रतीक म्हणून साजरा केला जातो. या प्रसंगी पुरुष आणि स्त्रिया यांच्यात कोणत्याही प्रकारचे भावनिक संबंध ज्यांचे जैविकदृष्ट्या संबंधीत नाते असू शकत नाही त्यांच्या स्मरणार्थ आहे.\nया दिवशी, एक बहिण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि त्याच्या भरभराटीसाठी, आरोग्यासाठी आणि आरोग्यासाठी प्रार्थना करा. त्या बदल्यात भाऊ आपल्या बहिणीचे नुकसान होऊ नये म्हणून व प्रत्येक परिस्थितीत भेटव��्तू देण्याचे वचन देतो. हा सण दूर कुटुंबातील सदस्य, नातेवाईक किंवा चुलत भाऊ अथवा बहीण यांच्यातही साजरा केला जातो.\nआशा कर्ता मी तुम्हाला आमची पोस्ट रक्षाबंधन मराठीत माहिती – Raksha Bandhan information in marathi नक्कीच आवडली असेल. हे शक्य तितके सामायिक करा. तसेच व्हॉट्स अॅप व फेसबुकवर शेअर करायला विसरू नका. आपल्याकडे काही प्रश्न असल्यास किंवा काही सूचना असल्यास टिप्पण्यांमध्ये सांगा.\nFacebook se paise kaise kamaye – फेसबुक से पैसे कमाने के आसान तरीके\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/global/high-speed-internet-stopped-ten-hours-162856", "date_download": "2020-08-07T21:34:32Z", "digest": "sha1:YICA3OGKTZKIRB32PDJUGFB4S3YSZ7WM", "length": 13426, "nlines": 268, "source_domain": "www.esakal.com", "title": "हायस्पीड इंटरनेट सेवा दहा तास बंद | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर शनिवार, ऑगस्ट 8, 2020\nहायस्पीड इंटरनेट सेवा दहा तास बंद\nशुक्रवार, 28 डिसेंबर 2018\nढाका : बांगलादेशात रविवारी (ता. 30) सार्वत्रिक निवडणुका होत असून, त्या पार्श्वभूमीवर दोन दिवस हायस्पीड इंटरनेट सेवा बंद ठेवण्याचे आदेश दूरसंचार नियामक प्राधिकरणाकडून देण्यात आले.\nसार्वत्रिक निवडणुकीपूर्वी दोन दिवस हायस्पीड इंटरनेट सेवा (3जी आणि 4जी) बंद ठेवण्याचे आदेश मोबाईल इंटरनेट सेवा पुरवठादार कंपन्यांना गुरुवारी प्राप्त झाले होते. त्यानुसार सुमारे दहा तास ही सेवा बंद होती. दहा तासांनंतर शुक्रवारी (ता. 28) सकाळी ही सेवा पुन्हा सुरू करण्यात आल्याचे समजते.\nढाका : बांगलादेशात रविवारी (ता. 30) सार्वत्रिक निवडणुका होत असून, त्या पार्श्वभूमीवर दोन दिवस हायस्पीड इंटरनेट सेवा बंद ठेवण्याचे आदेश दूरसंचार नियामक प्राधिकरणाकडून देण्यात आले.\nसार्वत्रिक निवडणुकीपूर्वी दोन दिवस हायस्पीड इंटरनेट सेवा (3जी आणि 4जी) बंद ठेवण्याचे आदेश मोबाईल इंटरनेट सेवा पुरवठादार कंपन्यांना गुरुवारी प्राप्त झाले होते. त्यानुसार सुमारे दहा तास ही सेवा बंद होती. दहा तासांनंतर शुक्रवारी (ता. 28) सकाळी ही सेवा पुन्हा सुरू करण्यात आल्याचे समजते.\n3जी आणि 4जी इंटरनेट सेवा वापणाऱ्यांची बांगलादेशातील सध्याची संख्या सुमारे सहा कोटी एवढी आहे. दरम्यान, बांगलादेशच्या निवडणूक आयागानेही 3जी आणि 4जी इंटरनेट सेवा आणि सोशल मीडिया साइट तीन दिवस बंद ठेवण्यात याव्यात असा आदेश दिला होता, अशी माहितीही समोर आली आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यास���ठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपुण्याचे जिल्‍हाधिकारी राम यांची पंतप्रधान कार्यालयात बदली; उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा\nपुणे : ''जिल्‍हाधिकारी पदावर काम करताना अनेक आव्‍हानात्‍मक प्रसंग आले, पण त्‍यातून लोकाभिमुख प्रशासन राबविण्‍यात यशस्‍वी झालो,'' अशा शब्‍...\nबापूसाहेब राहुरी पोलिसांवर चिडले, काम सुधारले नाही तर...\nराहुरी : \"\"तालुक्‍यात कायदा- सुव्यवस्था बिघडली आहे. गावोगावी जुगार, मटका, हातभट्टीची दारूविक्री उघडपणे सुरू आहे. दरोडे, घरफोड्या वाढल्या आहेत....\nअट्टल गुन्हेगार व अपहरणकर्ता विकास हटकर पोलिस चकमकीत जखमी\nनांदेड : लोहा शहरातून एका सोळा वर्षीय युवकाचे अपहरण करुन त्याच्या आईला फोनवरुन २० लाखाची खंडणी मागणारा अट्टल गुन्हेगार पोलिसांच्या चकमकीत गंभीर जखमी...\n चला प्राणहिता अभयारण्यात; इथे घुमतेय वाघाची डरकाळी\nअहेरी (गडचिरोली) : काही वर्षांपूर्वीच घोषित झालेल्या व महाराष्ट्र-तेलंगणा राज्याच्या सीमेवर असलेल्या प्राणहिता अभयारण्यात अनेक वर्षांनंतर वाघाची...\nकोरोनामुक्त नाशिकच्या अभियानात खोडा गंभीर आजाराबाबतच्या सर्वेक्षणात माहिती देण्यास होतेय टाळाटाळ\nनाशिक : कोरोनाशी लढा द्यायचा असेल, तर घरोघरी जाऊन गंभीर आजारांचे रुग्ण शोधून त्यांच्यावरही उपचार करणे गरजेचे आहे. ही बाब लक्षात घेऊन महापालिकेने...\n‘भोले के प्रसाद के लिये पैसे दो‘ म्हणत केली पैशांची मागणी..नकार मिळताच केले हे धक्कादायक कृत्य..वाचून तुम्हालाही बसेल धक्का\nनागपूर: नागपूर शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढतच चालले आहे. कधी हत्या तर कधी लूट अशा घटनांनी नागपूर अक्षरशः हादरून गेले आहे. यात भर म्हणून नागपूरच्या...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.hindujagruti.org/hinduism-for-kids-marathi/179.html", "date_download": "2020-08-07T21:31:46Z", "digest": "sha1:4XCPFRXKNOH2WAAZPOUCEBEJF3ZHJSUZ", "length": 25279, "nlines": 256, "source_domain": "www.hindujagruti.org", "title": "आपल्याला जर ‘आपली मुले आ���र्श व्हावीत’, असे वाटत असेल, तर...... - बालसंस्कार", "raw_content": "\nव्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल \nराष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा\nसण व राष्ट्रीय दिवस प्रश्नमंजुषा\nमुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे\nआदर्श पालक कसे व्हाल \nसण, धार्मिक उत्सव व व्रते\nसुभाषिते (अर्थासह ) (Subhashita)\nव्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल \nराष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा\nसण व राष्ट्रीय दिवस प्रश्नमंजुषा\nमुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे\nआदर्श पालक कसे व्हाल \nसण, धार्मिक उत्सव व व्रते\nसुभाषिते (अर्थासह ) (Subhashita)\nबालसंस्कार > पालक > आदर्श पालक कसे व्हाल > आपल्याला जर ‘आपली मुले आदर्श व्हावीत’, असे वाटत असेल, तर……\nआपल्याला जर ‘आपली मुले आदर्श व्हावीत’, असे वाटत असेल, तर……\nआपल्याला जर ‘आपली मुले आदर्श व्हावीत’, असे वाटत असेल, तर ‘बोले तैसा चाले, त्याची वंदावी पावले’, या उपरोल्लेखित संतवचनाप्रमाणे आम्हा पालकांनाही आदर्शवादाचे धडे नको का गिरवायला कोणत्याही बालकाचे माता-पिता हेच त्याचे प्रथम गुरु असतात. मुलांनाही आपल्या आई-वडिलांचे अनुकरण करायला आवडत असते; म्हणूनच सर्व पालकांनी स्वतः धर्माचरण करून आदर्श बनण्याचा प्रयत्न करायला हवा.\nमुलाला आदर्श नागरिक बनवण्यासाठी आई-वडिलांनी सतत जागरूक रहावे. आदर्श पालक होण्यासाठी लागणार्‍या महत्त्वाच्या गुणांचे विवेचन खाली केले आहे.\n१ अ. निव्र्याज प्रेम : आदर्श पालकांचा प्रकर्षाने जाणवणारा गुण म्हणजे निव्र्याज प्रेम. कोणतीही अपेक्षा न बाळगता आपले मूल जसे आहे, तसेच त्यांना प्रिय असते. मूल मंदबुद्धीचे असले, तरीही आदर्श पालक आपली कर्तव्ये पाळून त्या मुलावर इतर मुलांइतकेच प्रेम करतात. मुलाची वाढ आणि विकास होण्यात अशा निरपेक्ष प्रेमाचा महत्त्वाचा वाटा असतो. त्यामुळे मुलांत आत्मविश्वास निर्माण होतो. आदर्श पालक आपल्या मुलांची मने प्रेमाने आणि मनमिळाऊ वृत्तीने जिंकतात.\n१ आ. सहवास : मुलांनी आपल्या पालकांच्या सहवासासाठी उत्सुक असणे आणि त्यांच्या सहवासात आनंदी रहाणे, हीच आदर्श पालक असण्याची खूण आहे.\n१ इ. मुलांचे आदर्श : अभिमान वाटावा, असे पालक मुलांना हवे असतात. कर्तबगार कुटुंबप्रमुख आणि समाजातील महत्त्वाची अन् मान्यवर व्यक्ती म्हणून आपला आदर्श वडिलांनी मुलापुढे ठेवावा. एक स्त्री म्हणून पत्नी, माता, मामी, मावशी आणि काकू या निरनिराळ्या भूमिक���ंतून आई आपल्या मुलापुढे एक उत्तम आदर्श निर्माण करू शकते अन् त्यातून मिळणारे मानसिक समाधानही तीच मुलाच्या निदर्शनास आणू शकते.\n१ ई. जिज्ञासू मनाला प्रोत्साहन : मुलाला आजूबाजूच्या वातावरणाविषयी कुतूहल असते. कळ (बटण) दाबल्यावर दिवा कसा लागतो मूल आईच्या पोटात कसे गेले मूल आईच्या पोटात कसे गेले मेल्यानंतर आजोबा कुठे गेले मेल्यानंतर आजोबा कुठे गेले देव कुठे असतो इत्यादी प्रश्नांचा भडिमार तो आई-वडिलांवर करत असतो. आपल्या हातातील काम बाजूला सारून मुलाने विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर पालकांनी द्यावे.\n१ उ. सुप्त गुणांची जोपासना : प्रत्येक मुलात जन्मतःच काही सुप्त गुण असतात. काही मुलांना संगीताची, तर काही मुलांना चित्रकलेची आवड असते. जीवनातील खरा आनंद उपभोगण्यासाठी आणि जीवनाचे सार आकलन होण्यासाठी विविध कलांचे भांडार पालकांनी मुलांसाठी उघडे करून ठेवावे.\n१ ऊ. बौद्धिक वाढ आणि विकास : मुलांची बौद्धिक वाढ आणि विकास होण्यासाठी, तसेच त्यांना अद्ययावत ज्ञान देण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व प्रकारच्या शैक्षणिक संधी पालकांनी त्यांना उपलब्ध करून द्याव्यात आणि त्यांना योग्य मार्गदर्शन करावे.\n१ ए. मुलांना समजून घ्यावयाचा समजूतदारपणा : आदर्श पालक मुलांच्या प्रत्येक प्रश्नाचा मुलाच्या दृष्टीने विचार करतात.\n१ ऐ. वात्सल्य आणि कर्तव्ये : वात्सल्याच्या म्हणजेच प्रेमाच्या अभावी केवळ कर्तव्ये पाळणार्‍या पालकांची मुले त्यांच्यापासून दुरावतात. त्यांना पालकांविषयी प्रेम वाटत नाही. त्यांच्या मनात पालकांविषयी तिर्‍हाईताची भावना निर्माण होते.\nयाउलट कर्तव्याच्या अभावी आंधळ्या मायेने मुलाचा सर्वनाश कसा होतो,\nहे पुढील गोष्टीवरून लक्षात येईल.\nएका अट्टल चोराला न्यायाधीश त्याचे हात तोडण्याची शिक्षा देतात. शिक्षेपूर्वी आईला काहीतरी गुपित सांगण्याच्या निमित्ताने चोर आईच्या कानाजवळ जाऊन तिच्या कानाचा इतका कडकडून चावा घेतो की, आईच्या कानाचा तुकडा पडतो. आश्चर्यचकित होऊन न्यायाधिशाने विचारले, ‘‘तू आपल्या आईशी इतक्या निर्दयतेने का वागलास ’’ चोराने उत्तर दिले, ‘‘आईने लहानपणी मायेपोटी माझे अपराध आणि लहानसहान चोर्‍या पाठीशी न घालता मला कडक शिक्षा दिली असती, तर आज माझ्यावर पश्चात्ताप करण्याची पाळी आली नसती.’’\n१ ओ. वात्सल्य आणि कर्��व्य यांचा सुरेख संगम : एका सुप्रसिद्ध बालरोगतज्ञांची पत्नी स्वतःसुद्धा एक बालरोगतज्ञ होती. अत्यंत हुशार आणि नामवंत विद्यार्थिनी अन् नंतर प्राध्यापक म्हणून वैद्यकीय महाविद्यालयात काम पहात होती. पहिले मूल झाल्यावर तिने चाकरी सोडली. २० वर्षांनंतर पुन्हा त्याच महाविद्यालयात ती कनिष्ठ पदावर रुजू झाली. जर तिने आधी चाकरी सोडली नसती, तर ती तिथे विभागप्रमुख झाली असती. ‘राजीनामा देऊन आपल्या यशस्वी कारकिर्दीचा नाश तिने का केला’, असा प्रश्न विचारला असता तिने उत्तर दिले, ‘‘राजीनामा दिला नसता, तर माझे भवितव्य उज्ज्वल झाले असते; पण राजीनामा देऊन मी माझ्या चार मुलांचे भवितव्य घडवले, याचा याही क्षणाला मला अत्यंत आनंद आणि अभिमान वाटत आहे.’’\n१ औ. आदर्श नागरिक : कालांतराने आदर्श नागरिक बनून समाजासाठी आपली कर्तव्ये पाळणे आवश्यक आहे. हे आई-वडिलांनी आपल्या स्वतःच्या वागणुकीद्वारे मुलाच्या मनावर बिंबवणे आवश्यक आहे. आपली सर्व कर्तव्ये पार पाडतांना मुलांशी प्रेमाने, चतुरपणे आणि प्रसंगी कठोरपणे वागणेही आवश्यक असते.\n१ अं. आदर्श माता-पिता : माता आणि पिता या शब्दांची व्युत्पत्ती अर्थपूर्ण आहे. माता – ‘मां तारयति इति माता ’ मां • मला, तारयति • तारते म्हणजे रक्षण करते, ती माता. संकटे, वाईट संगत आणि वाईट विचार यांपासून आपले संरक्षण करून आपल्याला संसारसागर तरून जाण्यास मार्गदर्शन करते, ती माता. पिता – पीयते तुरियान् ’ मां • मला, तारयति • तारते म्हणजे रक्षण करते, ती माता. संकटे, वाईट संगत आणि वाईट विचार यांपासून आपले संरक्षण करून आपल्याला संसारसागर तरून जाण्यास मार्गदर्शन करते, ती माता. पिता – पीयते तुरियान् समाधीतील तुर्यावस्थेचा अनुभव जो देऊ शकतो, तो पिता. दुसरी व्युत्पत्ती – ‘पित¸न् तारयति समाधीतील तुर्यावस्थेचा अनुभव जो देऊ शकतो, तो पिता. दुसरी व्युत्पत्ती – ‘पित¸न् तारयति ’ जो स्वतःलाच नव्हे, तर पितरांनाही जन्ममृत्यूच्या फेर्‍यांतून सोडवतो, तो पिता.\nजर आपण आदर्श माता-पिता झालो, तर मूलही पुंडलिकाप्रमाणे आदर्श होईल. जर प्रत्येक मूल आदर्श नागरिक बनले, तर शक्ती, प्रगती, शांतता आणि सुख यांनी सुसज्ज अशा पृथ्वीवर स्वर्गच अवतरेल \nसंदर्भ : ‘संस्कार हीच साधना', लेखक : डॉ. वसंत बा. आठवले, एम्. डी., डी. सी. एच्., एफ्. ए. एम्. एस्., वैद्याचार्य आणि डॉ. कमलेश व. आठवले एम्. ���ी., डी. एन्. बी., एफ्. ए. एम्. एन्. एस्.\nCategories आदर्श पालक कसे व्हाल \nपरशुराम : श्रीविष्णूचा सहावा अवतार\nराष्ट्रवादाच्या महानतम पुरोधांमधून एक, असे वर्णिले गेलेले बिपिनचंद्र पाल \nपालकांनो, तुमच्या पाल्याला समजून घ्या \nपालकांनो, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर राष्ट्र आणि धर्म कार्यासाठी करा अन् आदर्श पिढी घडवा \nपालकांनो, पाल्यांना सुसंस्कारित करण्यासाठी स्वतः धर्मशिक्षण घ्या आणि मुलांनाही द्या \nपालकांनो, मुलांवर राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांचे संस्कार करून आदर्श भावी पिढी निर्माण करा \nपालकांनो, हे लक्षात घ्या \nहिंदू जनजागृति समितिकी स्थापना ७ अक्टूबर २००२ को धर्मसंस्थापनाके लिए, अर्थात धर्मपर आधारित हिंदु राष्ट्रकी स्थापनाके लिए की गई उस समयसे आजतक इन १२ वर्षोंमें हिंदू जनजागृति समितिने धर्मशिक्षा, धर्मजागृति, राष्ट्ररक्षा, धर्मरक्षा एवं हिंदूसंगठन, इस पांचसूत्री उपक्रमको सफलतापूर्वक कार्यान्वित किया \nव्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल \nराष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा\nसण व राष्ट्रीय दिवस प्रश्नमंजुषा\nमुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे\nआदर्श पालक कसे व्हाल \nसण, धार्मिक उत्सव व व्रते\nसुभाषिते (अर्थासह ) (Subhashita)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/india-news/cag-has-expressed-concerns-over-national-democratic-alliance-governments-marquee-pradhan-mantri-ujjwala-yojana-in-terms-of-low-consumption/articleshow/72492219.cms", "date_download": "2020-08-07T22:13:28Z", "digest": "sha1:QYAMI62BCKM4OBRHJP3GCBPWIFP3N57Q", "length": 15907, "nlines": 108, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमोदी सरकारच्या उज्ज्वला योजनेत घोळ; कॅगकडून प्रश्नचिन्ह\nमोदी सरकारनं देशात राबवलेल्या योजनांपैकी यशस्वी योजनांचा उल्लेख वारंवार केला जातो. त्यात प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा (पीएमयूवाय) उल्लेख आवर्जून केला जातो. २०१५मध्ये सुरू झालेल्या या योजनेंतर्गत महिलांना एलपीजी गॅस जोडणी दिली जाते. आतापर्यंत आठ कोटींहून अधिक जोडण्या दिल्याचा दावा केला जात आहे. मात्र, या योजनेवर 'कॅग'नं अहवालातून अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.\nनवी दिल्ली: मोदी सरकारनं देशात राबवलेल्या योजनांपैकी यशस्वी योजनांचा उल्लेख वारंवार केला जातो. त्यात प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा (पीएमयूवाय) उल्लेख आवर्जून केला जातो. २०१५मध्ये सुरू झालेल्या या योजनेंतर्गत महिलांना एलपीजी गॅस जोडणी दिली जाते. आतापर्यंत आठ कोटींहून अधिक जोडण्या दिल्याचा दावा केला जात आहे. मात्र, या योजनेवर 'कॅग'नं अहवालातून अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.\nकॅगच्या अहवालानुसार, उज्ज्वला योजनेचा मोठ्या प्रमाणात दुरुपयोग केला जात आहे. गरजवंतांच्या ऐवजी ज्यांना गरज नाही अशा लोकांना या योजनेचा लाभ दिला जात आहे. याशिवाय कॅगनं या योजनेतील अनेक उणिवांवर बोट ठेवलं आहे. 'एलपीजी गॅसच्या नियमित वापरासाठी प्रोत्साहन देणं हे मोठं आव्हान आहे. कारण लाभार्थींच्या रिफिलचे वार्षिक सरासरी प्रमाण घटत चालले आहे. या योजनेंतर्गत ज्या १.९३ कोटी लाभार्थ्यांना जोडणी दिली होती, त्यातील एक लाभार्थी वर्षाला ३.६६ एलपीजी रिफिल करतो. तर ३१ डिसेंबरपर्यंत ३.१८ कोटी उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांचा विचार केला तर, वर्षाला फक्त ३.२१ एलपीजी रिफिल केले जात आहेत. याचाच अर्थ लोकांनी एलपीजी सिलिंडर घेतले आहेत, पण ते रिफिल केले जात नसल्याचं स्पष्ट होत आहे,' असंही कॅगनं म्हटलं आहे.\nRBI गव्हर्नर म्हणतात, बँकांनो सावध राहा \nएअर इंडियाला हवे सरकारी अर्थसाह्य\nसॉफ्टवेअरमधील घोळामुळं १८ पेक्षा कमी वयाच्या लोकांना ८० हजार जोडण्या देण्याची परवानगी दिली गेलीय. त्यामुळं ८.५९ लाख जोडण्या या अल्पवयीनांना दिल्या गेल्याचं स्पष्ट होत आहे. यातून प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या मार्गदर्शक तत्वांचे आणि नियमांचे उल्लंघन झाले आहे, असं कॅगच्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.\nएका दिवसात २ ते २० रिफिल\nअहवालानुसार, योजनेंतील १३.९६ लाख लाभार्थी हे एका महिन्यात तीन ते ४१ सिलिंडर रिफिल करतात. तर इंडेन आणि एचपीसीएलच्या आकडेवारीनुसार, ३.४४ लाख लाभार्थी एका दिवसाला दोन ते २० एलपीजी सिलिंडर रिफिल करतात. मात्र, त्यांच्याकडे एकाच सिलिंडरची जोडणी आहे. याशिवाय घरगुती सिलिंडरचा व्यावसायिक वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याचा दावा अहवालात करण्यात आला आहे. १.९८ लाख लाभार्थी हे वर्षाला १२हून अधिक सिलिंडर रिफिल करत आहेत, असंही समोर आलं आहे.\nप्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत महिलांना एलपीजी जोडणी दिली जाते. मात्र, पुरुषांनाही तब्बल १.८८ लाख जोडण्या ��िल्या गेल्या आहेत, अशी माहिती कॅगच्या अहवालातून समोर आली आहे. एलपीजी जोडण्या देण्याचं लक्ष्य बऱ्यापैकी गाठलं आहे, असंही त्यात नमूद केलं आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\nसुशांत सिंह मृत्यू : सीबीआयकडून रियासह सहा जणांविरोधात ...\nराम मंदिर भूमिपूजनापूर्वी अखेर अडवाणींनी सोडले मौन, म्ह...\nसुशांतसिंह प्रकरणी बिहार सरकारची सुप्रीम कोर्टात धक्काद...\nउन्नावपेक्षा वाईट करू; बलात्कार पीडितेला धमकी महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nसुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी रिया चक्रवर्तीला अटक होणार\n'संयुक्त राष्ट्रा'च्या गाडीतील आक्षेपार्ह सेक्स व्हिडिओ व्हायरल\nहरयाणा: सेक्स रॅकेट उघडकीस\nमार्क्ससाठी सेक्स घोटाळा: विरोधकांची CBI चौकशीची मागणी\nऔरंगाबादमध्ये जीवाची बाजी लावून तरुणांनी वाचवले बुडणाऱ्या तरुणाचे प्राण\nराफेल विमाने भारतात दाखल, नौदलाकडून स्वागत\nकोल्हापूरकोल्हापूरला पुराचा धोका कायम; पंचगंगेची पाणी पातळी ४५ फुटांवर\nAdv: अमेझॉन प्राईम डे सेल; आज अखेरचा दिवस\nनागपूरअनैतिक संबंधात अडचण ठरणाऱ्या पतीची प्रियकराच्या मदतीने हत्या\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\nदेशकेरळमध्ये भीषण विमान अपघात; दोन पायलटसह १४ ठार जण तर १२३ जखमी\nदेशसुशांतसिंह प्रकरणात केंद्र सरकारची एंट्री; सुप्रीम कोर्टात केला अर्ज\nहॉकीधक्कादायक... भारताच्या कर्णधारासह तीन खेळाडूंना झाला करोना\nLive: कोल्हापूरात दिवसभरात २४० करोना बाधित रुग्ण आढळले\nमुंबईकोविड लढ्यात महाराष्ट्र देशासाठी उदाहरण ठरेल; केंद्राने केले कौतुक\nक्रिकेट न्यूजभारतात २०२१ साली टी-२० विश्वचषक; तीन वर्षांत होणार तीन वर्ल्डकप\nमोबाइलसर्वात जास्त विकला जाणारा अँड्रॉयड फोन झाला स्वस्त; नवी किंमत पाहा\nहेल्थनिरोगी आरोग्यासाठी वयानुसार किती वेळ झोपणे ठरेल योग्य\nविज्ञान-तंत्रज्ञानइंडियन ब्रँड Shinco चे ३ जबरदस्त टीव्ही लाँच, जाणून घ्या किंमत-फीचर्स\nरिलेशनशिपभावाच्या संगतीत बहिण बनू शकते एक चांगली व्यक्ती, आम्ही नाही विज्ञान म्हणतंय हे\nधार्मिकश्रीकृष्ण नीती: 'हे' ११ निर्णय ठरले महाभारत���चे टर्निंग पॉइंट; वाचा\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/airlines", "date_download": "2020-08-07T21:51:07Z", "digest": "sha1:F5FRSQCU3RDJJZFRIVOSNXLZOIKD7G7E", "length": 6368, "nlines": 84, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nविमान कंपन्यांची चलाखी ; प्रवाशांना तीन हजार कोटींचा चुना लागणार\nहजारो कर्मचारी बेरोजगार ; विमान कंपन्या संकटांच्या फेऱ्यात\nबीसीसीआयने सुरु केलं मिशन आयपीएल, खेळाडूंसाठी करणार 'ही' गोष्ट...\nविमान कंपन्या विलगीकरणासाठी तयार\nकरोना ऑफर; एका प्रवाशासाठी बुक करा दोन सीट\nआजपासून करा परदेशवारी ; आंतरराष्ट्रीय विमान सेवा होणार सुरु\nकरोनाचा दणका; ही कंपनी २५ हजार कामावरून कमी करणार\nविमानातून कोल्हापूरात आलेला प्रवासी करोना पॉझिटिव्ह\n अमेरिकेने चिनी विमानांवर घातली बंदी\nअमेरिकेने चिनी विमानांवर घातली बंदी\nविमानात शक्यतो मधलं सीट रिकामं ठेवा, 'डीजीसीए'चे निर्देश\nविमान तिकिटासाठी शेळ्या विकल्या; ते ३ मजूर अखेर घरी पोहोचणार\n५ वर्षाच्या चिमुकल्याचा एकट्यानं विमान प्रवास\nविमान तिकीटदरांना सरकारचा चाप\nविमाने जमिनीवर ; ब्रिटनच्या 'या' कंपनीकडून हजारो कामगारांना नारळ\nविमान कंपन्यांनी बुकिंग सुरू केले; या तारखेपासून करता येणार प्रवास\nआत्मनिर्भर भारत ; विमान कंपन्यांसाठी 'झाले मोकळे आकाश'\nएअरलाइन्स दिवाळखोरीत ; 'इंडिगो'ची 'या' कंपनीसाठी फिल्डींग\n१०० टक्के कर्ज फेडतो; खटला बंद करा; मल्ल्याची सरकारला ऑफर\nfake alert: विमानात स्टाफसोबत प्रवाशांच्या भांडणाचा व्हिडिओ एअर इंडिया विमानातील नाही\nइंडिगो एअरलाइन्सची 'मे'पासून वेतनकपात\nप्रत्यार्पणाविरोधात मल्ल्या यु.के.च्या सर्वोच्च न्यायालयात\nवॉरेन बफे यांना विक्रमी तोटा; घेतला मोठा निर्णय\n... तर 'या' महिन्यापासून विमानांचे टेकआॅफ\nबाप रे; मार्च पाठोपाठ आता एप्रिल आणि मेचा पगार नाही\nएक नजर बातम्यां��र : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://sandeepramdasi.com/tag/varanasi/", "date_download": "2020-08-07T20:37:41Z", "digest": "sha1:AJ2YJUOBWXQIRY2PJ4WK4A7R5TU7I3OB", "length": 5950, "nlines": 56, "source_domain": "sandeepramdasi.com", "title": "varanasi | रामबाण", "raw_content": "\nतुझ्या गावात नाही का तीरथं\nथायरॉईडमुळे सक्तीची विश्रांती घेण्याची वेळ आली. महिन्याभरात दुसऱ्यांदा सहकुटूंब सहपरिवार गाव गाठावं लागलं. “तुझं कृषी पर्यटन, ट्रेकिंग चालूच असतं, आता थोडं आमच्यासोबत पर्यटन कर” असं आईनं आधीच वदवून घेतलं होतं. आईवडलांना नाही म्हणणं ही किती अवघड गोष्ट आहे याचा तुम्हालाही कधी न कधी अनुभव आला असेलच. “या प्रवासादरम्यान कुठल्याही नद्यांना किंवा प्रथांना सवयीप्रमाणे नाव ठेवू नकोस” असं बाबांनी निक्षून बजावलं होतं, ते जमेल तसं पाळलं. तसा मी नास्तिक नाही, मी सगळ्यांचे देव मानतो, माझ्या मर्जीप्रमाणे अर्थ काढतो आणि माझेच नियम पाळतो. माझ्या आणि देवाच्या मधे कुणी लुडबूड केली तर खटके उडतात इतकेच. कामानिमित्त सगळीकडं फिरणं होत असतं, ‘धार्मिक’पर्यटनासाठीसुद्धा उत्तरेत जाणं होईल असं कधी वाटलं नव्हतं.\nगंगा यमुना नर्मदेच्या तीरावर धर्माचा/श्रद्धेचा, लोकांच्या भावनांशी खेळण्याचा मोठ्ठा बाजार तेजीत आहे तो पाहायला अनुभवायला मिळाला, तिथे एक पुर्णपणे वेगळं जग आहे. जन्मभर जाणते-अजाणतेपणी जी काही पापं केलीयत ती धुतली जातील झालंच तर काही पुण्य पदरात पडेल या आशेने रोज हजारो लोक बोटांच्या चिमटीत नाक धरुन नदीत डुबक्या मारण्यासाठी गर्दी करतायत असं चित्र, मी ही त्या गर्दीचा भाग बनलो. Continue reading →\nRT @ameyrane85: कसला कोरोना आणि कसलं सोशल डिस्टंसिंग. काहीही झालं तरी आम्ही नाहीच सुधरणार. रेहा चक्रवर्ती बाहेर पडताना ईडी कार्यालयाबाहेरील… 2 hours ago\nRT @ABPNews: ओवैसी का आरोप, कहा- मुसलमानों को भय के साए में जीने पर मजबूर कर रहा है गोरक्षकों का आतंक #AssaduddinOwaisi https://t.co/CLw… 5 hours ago\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmanthan.com/2020/07/blog-post_620.html", "date_download": "2020-08-07T20:36:20Z", "digest": "sha1:DFZ4TPTTU6S2AER2GSGXFRN7OIBGLV5Y", "length": 6896, "nlines": 49, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "जामखेड शहरातील महिलेचा कोरोनामूळे मृत्यू, तालुक्यातील कोरोनाचा चौथा बळी ! - Lokmanthan.com", "raw_content": "\nHome / Unlabelled / जामखेड शहरातील महिलेचा कोरोनामूळे मृत्यू, तालुक्यातील कोरोनाचा चौथा बळी \nजामखेड शहरातील महिलेचा कोरोनामूळे मृत्यू, तालुक्यातील कोरोनाचा चौथा बळी \nजामखेड शहरातील महिलेचा कोरोनामूळे मृत्यू, तालुक्यातील कोरोनाचा चौथा बळी \nशहरातील गोरोबा टॉकीज परीसरात रहाणार्‍या एका ६५ वर्षीय महिलेचा कोरोनाने जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असतानाच मृत्यू झाला. तालुक्यातील हा कोरोनाचा चौथा बळी आहे. या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.\nशहरातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस दिवस वाढतच चालली आहे. आज १०८ जणांची आन्टीजेन रँपीड चाचणी केली त्यात ११ जण कोरोना बाधित आढळले. दोन दिवसात २२ रुग्ण आढळून आले आहेत. याच दरम्यान दोन दिवसांपूर्वीच जामखेड शहरातील गोरोबा टॉकीज परीसरात रहाणार्‍या एका ६५ वर्षीय महीलेची तब्येत बिघडल्याने तीला नगर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी तीची कोरोना तपासणी केली असता ती पॉझिटिव्ह आढळून आली. मात्र तीच्यावर उपचार सुरू असतानाच तीचा रात्री मृत्यू झाला आसल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ युवराज खराडे यांनी दिली. अत्तापर्यंन्त तालुक्यातील मोहरी एक , खर्डा एक व जामखेड येथील दोन अशा एकुण चार जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.\nनागरिकांनी आतातरी बेफिकीरी सोडावी, विनाकारण घर सोडु नये. रस्त्यावर फिरू नये, गर्दी टाळावी, नियमांचे उल्लंघन करू नये.\nजामखेड शहरातील महिलेचा कोरोनामूळे मृत्यू, तालुक्यातील कोरोनाचा चौथा बळी \nमाजी मंत्री प्रा. राम शिंदे यांच्यासह ३८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल \nमाजी मंत्री प्रा. राम शिंदे यांच्यासह ३८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल कर्जत / प्रतिनिधी कर्जत तालुक्यातील माहिजळगाव येथे दूध आं...\nतालुक्यात आज 25 व्यक्ती कोरोना बाधित, पारनेर शहरातील किराणा दुकानदार कोरोना बाधित \nपारनेर भाजी मंडईतील किराणा दुकानदाराच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची आज रात्री रॅपिड चाचणी तालुक्यात आज 25 व्यक्ती कोरोना बाधित, पारनेर ...\nसुरेगाव परिसरात बकरी ईद घरीच साजरी होणार -डॉ. सय्यद \nसुरेगाव परिसरात बकरी ईद घरीच साजरी होणार -डॉ. सय्यद कान्हेगाव/प्रतिनिधी : मुस्लिम धर्माचा पवित्र बकरी ईद सण कोरोनाच्या सावटाखाली असल्याने ...\nगांजीभोयरे येथे दोन गटात तुंबळ हाणामारी, १६ ज���ांन विरोधात गुन्हा दाखल \nपारनेर तालुक्यातील गांजीभोयरे येथे दोन गटात रस्त्याच्या कारणावरून तुंबळ हाणामारी पारनेर प्रतिनिधी - पारनेर तालुक्यातील ...\nतालुक्यात २४ पॉझिटिव्ह, तर येळपणे येथील एका रुग्णाचा मृत्यू. \nतालुक्यात २४ पॉझिटिव्ह, तर येळपणे येथील एका रुग्णाचा मृत्यू. येळपणे/ प्रतिनिधी :- श्रीगोंदा तालुक्यात आज दिवसभरात एकूण...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.manachetalks.com/4766/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%9D%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%9A%E0%A4%A2%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AD/", "date_download": "2020-08-07T21:41:05Z", "digest": "sha1:DFMJKLOYXJKPU7G4DJO5TEL2GY5MGTRG", "length": 18618, "nlines": 122, "source_domain": "www.manachetalks.com", "title": "विकासाची झिंग चढलेल्या भ्रष्ट व्यवस्थेचे बळी... | मनाचेTalks", "raw_content": "\nHome प्रासंगिक विकासाची झिंग चढलेल्या भ्रष्ट व्यवस्थेचे बळी…\nविकासाची झिंग चढलेल्या भ्रष्ट व्यवस्थेचे बळी…\n“जाहीर खूप झाले पॅकेज त्या भूकेवर,\nनुसत्याच घोषनांनी भारतात काय पोटे..\nखाऊन टाकली रे वाळू कधीच त्यांनी,\nउरले नदीत आता नुसतेच दगडगोटे…\nउपरोक्त कविता कुणाची आहे, माहित नाही. परंतु सध्याच्या ढिसाळ, ढिम्म आणि भ्रष्ट व्यवस्थेचं वास्तव चित्रण कवींनी या ओळीतून मांडलं आहे. नागरिकांचं जीवन सुसह्य करण्यासाठी सरकारने अनेक योजना घोषित केल्या. हजारो लाखो कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करण्यात आले. मात्र,व्यवस्थेचा दळभद्रीपणा म्हणा कि अमलबजावणीतील त्रुटी. या योजनांचा फायदा सर्व सामान्यांना किती होतो, हा आजही संशोधनाचाच विषय आहे. कुठलीही शासकीय योजना निघाली कि तिला भ्रष्टाराचाची भोके पडतात. ज्यांच्यासाठी योजना आणली गेली त्यांच्यावर अटी-शर्तीचा मारा केला जातो. आणि योजना राबवणाऱ्या यंत्रणेतील बहुतांश घटकांचे मात्र योजनेतून सबलीकरण झाल्याचे ठळकपणे दिसून येते.\nआता हेच बघा ना.. देशातील कुपोषण आणि भूकबळी रोखण्यासाठी सरकारने कितीतरी कल्याणकारी योजना आणल्या. अंत्योदय, अन्न सुरक्षा यासारख्या योजनांच्या माध्यमातून गरीब निराधार जनतेला स्वस्तात धान्य उपलब्ध करून देण्याचा सरकारी उपक्रम खरोखरच स्तुत्य. परंतु, जसे पोटाला भाकरी बांधून भूक जात नाही.. त्यासाठी भाकर पोटात टाकावी लागते. अगदी तसेच नुसत्या घोषणांनी चित्र बदलत नाही तर त्यासाठी योजनेची प्रभावी अमलबजावणी करावी लागते. पण याकडे लक्ष द्यायला वेळ आहे कुण���ला सरकारने घोषणा करायच्या.. कुंपणाने शेत खायचं.. आणि खऱ्या लाभार्थ्यांनी नुसत्या चकरा मारत राहायच्या. हा जणू काही शिरस्ताच. या व्यवस्थेचा आजवर अनेकांना फटका बसला. आणि बसत आहे.\nनुकतेच मोताळा तालुक्यातील जयपुर येथे गोविंदा बापुना गवई या ६५ वर्षीय वृद्धाचा मृत्य झाला. भूमिहीन आणि निराधार असलेल्या गवई दाम्पत्याचे रेशन कार्ड शासनाच्या अंत्योदय योजनेत समाविष्ट करण्यात आले होते. मात्र, आधार लिंक नसल्याच्या कारणावरून गावातील स्वस्त धान्य दुकानदाराने गेल्या दोन महिन्यापासून त्यांना धान्यच दिले नाही. घरात अन्नचा कण नसल्याने किलोभर धान्य तर द्यावे, अशी विनंती रेशन दुकानदाराला केली. मात्र त्याने धान्य दिले नाही. आणि उपासमारीमुळे २२ सप्टेंबर रोजी गोविंदा गवई यांचा मृत्यू झाला, असे पंचफुलाबाईंचे म्हणणे आहे. अर्थात, जिल्हा प्रशासनाने ‘भूकबळी’ चा आरोप आणि श्यक्यता फेटाळून लावली आहे. गोविंदा गवई यांचे मृत्यूबाबत कोणतीही तक्रार शासकीय कार्यालय अथवा पोलिस विभागाकडे नोंदविण्यात आलेली नाही. शिवाय मृतक गवई यांच्या घराशेजारी रहात असलेल्या शेजारी आणि नातेवाईकांना गोविंदा गवई यांच्या मृत्युच्या काही दिवस आधी त्यांना अन्न न मिळाल्याचे निदर्शनास येत नाही त्यामुळे सदरचा प्रकार ‘भूकबळी’ नसल्याचे स्पष्ट करत या प्रकरणी चौकशीचे आदेश सोडण्यात आले आहेत. आधार कार्डचे तपशिल शिधापत्रिकेशी संलग्न झालेले नसले तरी गवई दाम्पत्याला ऑफ लाईन पध्दतीने धान्य वाटप केल्या जायला हवे होते. परंतु ते करण्यात न आल्याने सदर दुकानदाराचा परवाना मात्र तात्काळ निलंबित करण्यात आला आहे.\nअर्थात, शासकीय भाषेत गोविंदा गवई यांचा मृत्यू ‘भूकबळी’ च्या संज्ञेत बसत नसेलही. पण प्रश्न फक्त इतकाच आहे का ऑफ लाईन पध्दतीने धान्य वाटप करण्याचे आदेश असतानाही गवई कुटुंबाला दोन महिने धान्य नाकारण्यात आले, हे सत्य आहे. आणि हे फक्त गवई यांच्याबाबतीतच झाले, असे मुळीच नाही. आधार लिंक किंवा इतर अनेक कारणामुळे जिल्ह्यात अशा अनेकांची अडवणूक दररोज केल्या जाते. ही बाब व्यवस्थेची लख्तरं वेशीवर टांगणारीच नाही का ऑफ लाईन पध्दतीने धान्य वाटप करण्याचे आदेश असतानाही गवई कुटुंबाला दोन महिने धान्य नाकारण्यात आले, हे सत्य आहे. आणि हे फक्त गवई यांच्याबाबतीतच झाले, असे मुळीच नाही. आधार लिंक किंवा इतर अनेक कारणामुळे जिल्ह्यात अशा अनेकांची अडवणूक दररोज केल्या जाते. ही बाब व्यवस्थेची लख्तरं वेशीवर टांगणारीच नाही का गरीब निराधार लोकांसाठी असलेलं शासकीय योजनेतील धान्य राजरोसपणे काळ्या बाजारात विक्रीसाठी जाते. त्याचा साठा करून ठेवला जातो. गेल्या काही दिवसात काळ्या बाजरात जाणाऱ्या शंभरच्या वर गाड्या, आणि हजारो क्विंटलचा धान्यसाठा जिल्ह्यात पकडला गेला आहे. या काळ्याबाजाराचा दोष नुसत्या धान्य दुकानदारांवर देऊन चालणार नाही. कारण सरकारी यंत्रणेतील सहभागाशिवाय हा बाजार चालू शकत नाही, हे सर्वश्रुत आहे. महत्वाचे म्हणजे अंत्योदय किंव्हा अन्न सुरक्षा यापुरताच हा विषय मर्यदित नाही. अगदी कर्जमाफीपासून ते निराधारांना मिळणाऱ्या कोणत्याही लाभार्थी योजनेचे हेच रडगाणे आहे. रेशन कार्ड काढण्यापासून ते बँक अकाऊंट काढण्यापर्यंत सर्वठिकाणी सामन्यांची अडवणूक ठरलेली आहे. ‘सरकारी काम आणि बारा महिने थांब’ अशी एक म्हण प्रचलित आहे. त्याप्रमाणे सरकारी योजनेचा लाभ म्हणजे ‘भीक नको पण कुत्रं आवर’ असा झाला आहे. यावर चौकश्या किंवा निलंबणाने मार्ग निघणार नाही तर व्यवस्थेची संवेदनशीलता वाढवावी लागणार आहे.\nआज एकीकडे डिजटल इंडिया आणि बुलेट ट्रेनचे स्वप्न रंगविले जात आहे तर दुसरीकडे भारत महासत्ता होणार असल्याच्या गप्पा रंगल्या आहेत. प्रगतीचे आणि उन्नतीचे दावे करणाऱ्या सत्ताधीशाना तर विकासाची झिंग चढली आहे. मात्र चकचकीत आणि चमचमीत भासणाऱ्या या इंडियामध्ये एका दरिद्री आणि असाह्य भारत देखील राहतो याच भान त्यांनी ठेवायला हवे. घोषणा आणि अंलबजावणीमधील दुरी कमी करायला हवी. हीच जाण राबविणाऱ्या हातांनीही बाळगण्याची गरज आहे. कारण योजना कितीही चांगली असली तरी जोवर तिची अमलबजावणी प्रभावी आणि पारदर्शी होत नाही, तर त्या योजनेचे फलित दृष्टीक्षेपात येऊ शकत नाही, हे वास्तव आहे. त्यामुळे यंत्रणेची जबाबदारी फार मोठी आहे. अर्थात सर्वच व्यवस्था भ्रष्ट आणि चुकीची आहे, असे आमचे म्हणणे नाही. पण भष्टाचाराची लागण व्यवस्थेला झालीय, हे सत्य नाकारता येणार नाही. योग्य लाभार्थीच्या निवडीसाठी अटी-शर्ती आवश्यकच. मात्र त्याआडून होणारे अडवणुकीचे प्रकार थांबायला हवेत.\nगोविंदा गवई यांच्या मृत्यू मागे ‘भूक’ आहे की दुसरे काही कारण, हे सिद्ध करण्यासाठी हा प्रपंच नाही. तर गवई यांच्या मृत्यूला कुठेतरी भ्रष्ट व्यवस्थेची ‘भूक’ कारणीभूत आहे. हे लक्षात आणून देण्याचा हा अल्पसा प्रयत्न आहे..\nया आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा.\nPrevious articleएक भेट: लोक बिरादरी प्रकल्प, हेमलकसा – अत्युच्च समाधान…\nNext articleमहात्मा गांधी – माणसाचा महामानव आणि महामानवाचा महात्मा\nदेशभरातल्या नववर्ष स्वागताच्या पद्धती\nमकर संक्रांत, पतंग आणि ती आठवण\nकॅल्शिअम कमी होण्याची कारणे, लक्षणे आणि कॅल्शिअम युक्त आहार\nघरच्या घरी सॅनिटायझर कसा बनवावा\nहातची नोकरी गेली तर काय करायचे याची तयारी कशी कराल याची तयारी कशी कराल\nपांढर्‍या पेशी वाढवण्याचे घरगूती उपाय वाचा या लेखात\nआपल्या स्वयंपाक घरातली हि अँटिबायोटिक्स तुम्हाला माहित आहेत का\nया पाच गोष्टी करा आणि आनंदी राहून तुमच्यातली प्रॉडक्टिव्हिटी वाढवा\nआनंदाने कसं जगायचं याचं भन्नाट गुपित सांगणारी हि छोटीशी प्रेरणादायी गोष्ट\nया सहा गोष्टी तुम्हाला नक्की Depression म्हणजे नैराश्यापासून दूर ठेवतील\nकॅल्शिअम कमी होण्याची कारणे, लक्षणे आणि कॅल्शिअम युक्त आहार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-beauty-tips/skin-tightening-tips-120070400013_1.html?utm_source=RHS_Widget_Article&utm_medium=Site_Internal", "date_download": "2020-08-07T21:18:39Z", "digest": "sha1:D6Z6ZMYT5QHBPOJZMLOTFB3HDJ4GEECN", "length": 12479, "nlines": 127, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Skin Tightening Tips : तरुण दिसण्यासाठी 5 सोप्या टिप्स | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 8 ऑगस्ट 2020\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nSkin Tightening Tips : तरुण दिसण्यासाठी 5 सोप्या टिप्स\nसाधारणपणे सरत वय सर्वात आधी चेहऱ्यावर दिसून येतं, ज्यामुळे आपले सौंदर्याचा जादू कमी होतोय असं वाटू लागतं. आपलं सौंदर्य टिकवून ठेवायचे असल्यास, चेहरा सैल पडता कामा नये आणि यासाठी वाचा 5 सोप्या टिप्स\n1 एस्ट्रिंजेंटचा वापर : त्वचेच्या टोनर सारखेच एस्ट्रिंजेंट देखील त्वचेसाठी फायदेशीर आहे. बाजारपेठ्यात हे सहजरित्या उपलब्ध असतं. खरं तर दररोज एस्ट्रिंजेंटचा वापर आपल्या त्वचेच्या तंतूंना बांधून ठेवण्यासाठी करता येतं. याने सुरकुत्या येत नाही.\n2 पाणी : पाणी प्यायचा संबंध निव्वळ आरोग्याशी नव्हे तर त्वचेशी देखील आहे. दिवसभरातून किमान 10 ते 12 ग्लास पाणी पिण्यामुळे त्वचेस सैल होण थांबत आणि तजेल दिसण्यात मदत ‍होते.\n3 व्यायाम : त्वचा टाईट राहावी यासाठी चेहऱ्याच्या व्यायामावर लक्ष द्या. जेणे करून त्वचेच्या त्या पेश्या देखील सक्रिय होतात ज्यांचा वापर बऱ्याच काळापासून झाला नाही. चेहऱ्याचा व्यायाम केल्याने आपले गाल, डोळ्यांच्या ओवतीभोवती, ओठ, मान, आणि कपाळाजवळची त्वचा टाईट होऊ लागते.\n4 काकडी : हे सैल त्वचेवर एक उत्तम उपाय आहे. या साठी काकडीचा रस काढून आपल्या चेहऱ्यावर लावावं. जेव्हा हे एका थराच्या रूपात वाळेल, आपला चेहरा धुवून घ्या. डोळ्याच्या भोवती हे लावल्याने सुरकुत्या, काळे वतुर्ळ आणि डोळ्याची सूज कमी करण्यास फायदेशीर आहे.\n5 मालिश : चेहऱ्याची मसाज केल्याने नैसर्गिक चमक येते. आपण कोरफडाचा पल्प काढून त्याने आपल्या चेहऱ्याची मालिश करू शकता. हे त्वचेस टाईट राहण्यास मदत करतं. या व्यतिरिक्त नैसर्गिक तेलांपासून देखील आपल्या चेहऱ्याची मालिश करणं फायदेशीर ठरेल.\nशरीरावरील स्ट्रेच मार्क्स असे लपवा\nSkin Care : अंड्याचे हे खास फेसपॅक देणार अवांछित केसांपासून मुक्ती आजच वापरून बघा\nBenefits Of Toothpaste: टूथपेस्टचे हे फायदे जाणून व्हाल हैराण\nकेस आणि चेहर्‍याच्या सौंदर्यासाठी सोयाबीन, बहुमूल्य फायदे जाणून घेऊया\nOrange Face pack : संत्र्याच्या सालीपासून मिळवा तजेल त्वचा\nयावर अधिक वाचा :\nअमेरिकेत प्राण्यांना कोरोनाची लागण, एका कुत्र्याचा ...\nअमेरिकेत सात वर्षीय जर्मन शेफर्ड प्रजातीच्या एका कुत्र्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ...\nअयोध्येत राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याची तयारी सुरु\nअयोध्येत राम मंदिर भूमिपूजनाचा सोहळा 5 ऑगस्टला होणार असल्याने कार्यक्रमाची तयार जोरात ...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राजगृह निवासस्थानाची तोडफोड ...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मुंबईतील दादर येथील राजगृह निवासस्थानाची तोडफोड करणाऱ्या ...\nपावसाचे पुण्यात पुन्हा एकदा जोरदार आगमन\nमहाराष्ट्रात बऱ्यापैकी मॉन्सूनला सुरवात झाली आहे. राज्याच्या बहुतांश भागात गेल्या दोन ...\nऑगस्टमध्ये तब्बल १६ दिवस बॅंक बंद राहणार\nऑगस्ट महिन्यांपासून रक्षाबंधन, गणपती अशा विविध सणांना सुरुवात होते. त्यामुळे ऑगस्टमध्ये ...\nवयाच्या 50शी नंतर अधिक प्रमाणात प्रथिनं घ्या, स्नायू राहतील ...\nवयाच्या 50शी नंतर अधिक प्रमाणात प्रथिनं घ्या, स्नायू राहतील बळकट. सरत्या वयात आहारात अधिक ...\nचष्म्यावरील स्क्रॅच काढण्याचा सोप्या टिप्स जाणून घेऊ या...\nचष्म्यावर स्क्रॅच पडल्यास नवीन चष्मा खरेदी करण्याची गरज नाही, या सोप्या टिप्स ने स्क्रॅच ...\nBenefit Of Black Tea : आरोग्यासाठी फायदेशीर आहे ब्लॅक टी, ...\nजगभरातील चहाप्रेमींची कमतरता नाही. चहाचे वेगवेगळे स्वाद आणि प्रकार त्यांचा फायद्यासाठी ...\nफळांच्या रसाचे हे घरगुती उपचार खरंच आपणांस माहीत नसणार..\nफळांचे रस आरोग्य आणि सौंदर्याच्या दृष्टिकोनातून खूप फायदेशीर आहे, पण हे आपणांस क्वचितच ...\nकोरफडाचे आश्चर्यकारक फायदे जाणून घेऊ या, आणि वाचू या ही ...\nसध्याच्या काळात औषधी आणि सौंदर्य उत्पादन म्हणून कोरफडाची मागणी वाढत आहे, पण हे औषध आणि ...\nजिओ मामी मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये दीपिका पादुकोणचा ग्लॅमरस लूक\nटक्सिडो सूटमध्ये सोनम कपूरची सुंदर शैली\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://sandeepramdasi.com/2014/01/30/mns_toll/?shared=email&msg=fail", "date_download": "2020-08-07T22:00:53Z", "digest": "sha1:4U2332CTXACPOLKE5K3ZA5LUXTFE5BZL", "length": 19675, "nlines": 72, "source_domain": "sandeepramdasi.com", "title": "सैरभैर मनसे | रामबाण", "raw_content": "\nराज्यातल्या आणि देशातल्या घडामोडींकडे, तथाकथित आंदोलनांकडे एक नजर टाकली तरी कळतं… निवडणुका जवळ आल्या आहेत…\nदिल्ली निवडणुकांमध्ये ‘आम आदमी पार्टी’ने ज्या पद्धतीने मुसंडी मारली, त्याने प्रमुख राजकीय पक्षांना आगामी निवडणुकीसाठी वेगळा विचार करायला भाग पाडलं. ‘आप’ला कमी लेखणारी जशी मंडळी आहेत तशीच त्यांच्या आंदोलनाची पहिले कोण कॉपी करतो यासाठी चढाओढ करणारीही आहेत. त्यामुळेच अनेक नेते- पक्ष झोपेतून अचानक जागे झाल्यासारखं; लोकहिताचे वगैरे मुद्दे घेतायत. सध्याचा मनसेचा टोल राडा त्याचाच एक भाग… वेगवेगळ्या चॅनेलच्या पॅनलवर फक्त चर्चेपुरते दिसणारे खासदार संजय निरुपम किंवा प्रिया दत्त वगैरे मंडळी अचानक आंदोलनाच्या आखाड्यात दिसतायत ती त्याचमुळे.\nज्या पक्षाची सत्ता… त्याच पक्षाचा आमदार -खासदार… त्याच सरकारच्या विरोधात आंदोलन करतो… मंत्री, मुख्यमंत्री वगैरे तिथे जाऊन घोषणा करतात असं विचित्र चित्रही आपल्याला पाहायला मिळतंय.\nतसंही राज्यात विरोधी पक्षाचं अस्तित्व नसल्यातच जमा होतं. सेनाभाजपच्या चुकांमधून मनसे काहीतरी शिकेल आणि विरोधी पक्षाची पोकळी भरुन काढेल अशी अंधुक आशा सुरुवातीला ह��ती.\n2009 मध्ये मराठी अस्मिता वगैरे भावनांचं तात्कालिक कारण होतंच, पण सेना-भाजपला पर्याय म्हणूनच लोक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडं पाहात होते. राज ठाकरेंच्या जगप्रसिद्ध (आणि अजुनही अदृश्य असलेल्या) विकासाच्या ब्लु प्रिंटची भूरळही काहींना पडली असेल, त्यामुळेच मुंबईकरांनी लोकसभेत मनसेच्या उमेदवारांना एक-एक लाख मतं दिली. पाठोपाठ 13 आमदार मनसे विधानसभेत पाठवले, मनसेला मत म्हणजे काँग्रेसला मत असा प्रचारही सेनाभाजपच्या कामी आला नाही. मनसेचं आंदोलन चिघळण्यासाठी, राजला मोठं होण्यासाठी, खळ्ळफटॅककडे जाणूनबजून केलेलं दुर्लक्ष काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या पथ्यावर पडलं, राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता मिळवता आली आणि लोकसभेतही घसघशीत यश मिळालं.\nराज्याच्या राजकारणात हा पाच वर्षांचा काळ मनसेसाठी नामी संधी घेऊन आला होता, कामातून विरोधी पक्षाची पोकळी भरून काढता आली असती, किमान तसा प्रामाणिक प्रयत्न केला असता तरी मनसेचं वेगळं इम्प्रेशन पडलं असतं. सुरुवातीला मराठीत शपथ घेण्याचं अबु आझमी प्रकरण असो की 2012 साली आझाद मैदान दंगल प्रकरण असो मराठी मतदार-मुंबईकर राजच्या पाठीशी दिसला. हे सोडलं तर मनसेचा आवाज ना फारसा सभागृहात ऐकू आला ना रस्तावर. सुरुवाती़चा तो टेंपो त्यांना टिकवताच आला नाही. लोकांचे मुद्दे घेऊन सरकारला भिडण्याऐवजी खूप कमी काळात सेनाभाजपच्याच पावलावर पाऊल टाकत सोयीचं – तडजोडीचं राजकारण करताना मनसे दिसली.\nनाशिक महानगर पालिकेत सत्ता आली त्याला 2 वर्ष झाली. एकहाती सत्ता नव्हती वगैरे कारणं पुढं करण्यात फार अर्थ नाही. ते लोकांना पटणार नाही. तिथं काहीतरी चांगलं काम करुन दाखवता आलं असतं, किमान तशी इच्छाशक्ती जरी दाखवली असती तरी आपण कसे खऱ्या अर्थाने वेगळे आहोत हे मनसेला लोकांसमोर मांडता आलं असतं. त्या मनसे ‘नाशिक पॅटर्न’ची राज्यभर मार्केटिंगही करता आली असती, मोदी गुजरातची करतात तशी… 2014 च्या निवडणुकीत काही तरी सांगण्यासारखं मिळालं असतं, पण ती संधीही मनसेनं हातची जाऊ दिली. त्याऐवजी टाटा भेटले, अंबानी आले, अमिताभ भेटला, असल्या पोकळ – भावनिक गोष्टीतच पक्ष आणि कार्यकर्ता अडकून राहिला, अपेक्षेइतका वाढला नाही.\nनाही म्हणायला टोलचं आंदोलन हाती घेतलं, पण 2-4 दिवस सर्व्हे वगैरे करुन तेही मधेच गुंडाळलं. खरं तर हा राज्यभरातील जनतेच्या जिव्हाऴ्याच्या मुद्द्यांपैकी एक. प्रत्येक जिल्ह्यात टोलचा झोल… 100 कोटीत बनलेल्या रस्त्याचे 1000 कोटी वसुल करुन झाले तरी टोलवसुली सुरु, बरं व्यवहारात पारदर्शकता नाही, कुणाचा हिशेब कुणाला नाही, जनतेचा पैसा जातो कुठे, निवडणुकीत कामी येतो की नाही याच्याच चर्चा, बरं बहुतांश रस्ते असे की गाडी आणि पाठ खराब झाल्याचा टोल नागरिकांनीच सरकारकडून घ्यावा. जनतेत असंतोष आहेच, 5 वर्षात एवढा एक मुद्दा जरी व्यवस्थित लावून धरला असता तरी त्रस्त जनता किमान या एका आंदोलनापुरती तरी मनसेच्या पाठीशी उभी राहिली असती. आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर टोल तोडफोडीला फारफार तर उशीराचं शहाणपण म्हणता येईल. सरकारविरोधी वातावरणाचा पाहिजे तसा फायदा घेण्यात मनसे कमी पडली आहे.MNS has missed the BIGGER picture…\nमनसेनं रिकाम्या सोडलेल्या जागेमुळे -पोकळीमुळे आता ‘आप’सारख्यांना आयती संधी आहे. त्याचा लाभ मिळवेल असा चेहरा अजून आपकडे राज्यात नाहीय. राज्यातील सर्वसामान्य लोक, अंजली दमानिया किंवा मयांक गांधी वगैरेंसोबत कनेक्ट होणं कठीण. त्यात पोलिसप्रकरणी केजरीवालांच्या धरणं आंदोलनाने आपबद्दल लोकांची मतं बदलू लागली आहेत. राज्यात मेधा पाटकरांसारखे काही चेहरे आपमध्ये आले आणि सामान्य माणसांचे जगण्याचे प्रश्न आपने घेतले तर अजुनही ‘आप’ रेसमध्ये येऊ शकते. त्याचा सर्वात जास्त फटका मनसेलाच बसू शकतो. मतं कोणत्या मुद्द्यावर मागणार हा ही प्रश्न मनसेसमोर असेल. पाच वर्षांचा हिशेब लोकांना द्यावा लागेल. त्यामुळेच मनसे सर्वात जास्त सैरभैर दिसते.\nएखादा भावनिक मुद्दा मिळाला नाही तर लोकसभा निवडणुकीत गेल्या वेळ इतकी मतं मिळवताना किंवा आहेत ती 11-12 सीटं राखताना मनसेची दमछाक होणार आहे. उमेदवारी कोणाला मिळते आणि कोण कोणाची किती मतं खातो यावरच मनसेचं गणित अवलंबून असेल. राज ठाकरेंचं कार्ड एकदा चालवून झालंय, बोलाची कढी बोलाच्याच भाताला लोक कधी न कधी कंटाळतात. त्यात युपीएच्या कर्मानं आणि मोदींच्या कम्युनिकेशन स्किलमुळे युवा मतदार भाजपच्या जवळ जाताना दिसतोय, त्यातनं उरला सुरला अरविंद केजरीवालांकडे आणि त्यातनं उरला तर तो राहुल/प्रियंकांकडे. पाचच वर्षांपूर्वी तरुणाईत हिट्ट असलेल्या राज ठाकरेंचा लोकप्रियतेचा आलेख त्यांनी स्वत:च खाली आणलाय, असं आजचं तरी चित्र.\nभाजप सत्ताधाऱ्यांपेक्षाही सुस्त आहे, र��ज्यात पक्षानं जनहिताचं कोणतंही मोठं काम किंवा आंदोलन हाती घेतलं नाही की तडीस नेलं नाही. अधनंमधनं सोमय्या भ्रष्टाचाराचे आरोप करत असतात पण ते हाय-प्रोफाईल केसमध्ये मोडतात, त्याचा सर्वसामान्य जनतेशी फार संबंध येत नाही. पक्ष संघटनेची अवस्था वाईट म्हणावी अशीच. बहुदा आपल्याला काही करायची गरज नाही, अँटी इनकंबसी, संघाचं नेटवर्क किंवा नरेंद्र मोदींची (तथाकथित) लाटच आपली नैया पार लावेल असा भाजप नेत्यांना गाढ विश्वास वाटत असावा. किंबहूना सत्ता आली आहे असं गृहीत धरुनच राज्यातील नेते वागताना दिसतात. गडकरी मुंढे वगैरे गटातटाचे वाद आहेतच.\nतिच गत शिवसेनेची, हिवाळी अधिवेशन काळात दिंड्या वगैरे काढणाऱ्या जुन्या खोडांचा अपवाद वगळता, शिवसेनाही स्वभावाच्या विपरित शांतच आहे, त्याला अनेक कारणंही असावीत, बाळासाहेबांचं जाणं असेल, उद्धव ठाकरेंची बायपास असेल, इतक्या दिवसात नवी फळी तयार करण्यात आलेलं अपयश असेल, तरुण नेतृत्वाचा अभाव असेल किंवा राज असेल.. कोल्हापुरात शिवसेनेनं टोलचा प्रश्न सातत्यानं लावून धरला पण तो राज्यपातळीवर न्यायची संधी दवडली… शिवबंधन मेळाव्यात चांगली गर्दी जमली पण त्याचा फारफार तर पक्षसंघटनेला थोडा फायदा होईल.. सामान्य जनतेसाठी सेनेची पाटी तशी कोरीच आहे.\nविरोधी बाकांवर बसल्याचा परिणाम असेल कदाचित, सत्ताधाऱ्यांच्या कलाने घेत या दोन्ही प्रमुख विरोधी पक्षांनी गेली तब्ब्ल 15 वर्ष अगदी सुस्तीत, जनतेचा फार विचार न करता घालवली आहेत. त्याचा फायदा आघाडी सरकारने वेळोवेळी उचलला आहे.\nया सर्व गोष्टींचा विचार करताना मनसेचं अपयश अधिक ठळकपणे जाणवत राहतं. मनसेने आपलं फुल्लं पोटेन्शियल वापरायला हवं होतं. मनसेकडून फार अपेक्षा नसतीलही कुणाच्या, पण भ्रमनिरास एवढ्या लवकर होईल असंही वाटलं नसेल लोकांना. मलाही वाटलं नव्हतं. गेल्यावेळप्रमाणे आघाडीने ठरवलं तरच मनसे चर्चेत राहील. त्याचा त्यांना पक्ष म्हणून किती फायदा मिळेल माहिती नाही.\nनिवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत, लोकांचा विश्वास पुन्हा जिंकायचं अत्यंत कठीण आव्हान मनसेसमोर आहे, आणि हातात वेळही खूप कमी आहे.\n(एबीपी माझाच्या ब्लॉगची लिंक)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-sea-says-not-cut-edible-oil-import-duties-curb-inflation-maharashtra-26215?tid=121", "date_download": "2020-08-07T21:51:54Z", "digest": "sha1:54SNUOQALDQMNGWDUVDQ5MCBSUTVXM5I", "length": 17423, "nlines": 169, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi SEA Says not to cut edible oil import duties to curb inflation Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nखाद्यतेल आयात शुल्कात कपात करू नयेः एसईए\nखाद्यतेल आयात शुल्कात कपात करू नयेः एसईए\nबुधवार, 25 डिसेंबर 2019\nकाही प्रमाणात झालेली भाववाढ ही देशासाठी चांगलीच असते. ही भाववाढपातळी दीर्घ काळासाठी स्थिर ठेवल्यास परिणाम चांगलेच होतील.\n- अतुल चतुर्वेदी, अध्यक्ष, सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडिया\nनवी दिल्ली: आग्नेय आशियातील देशांबरोबर झालेल्या मुक्त व्यापार करारानुसार एक जानेवारीपासून रिफाइंड पामतेल आयातीवरील शुल्क ५० टक्क्यांवरून ४५ टक्के आणि कच्च्या पाम तेलावरील शुल्क ४० टक्क्यांवरून ३७.५ टक्के करण्यात येणार आहे. मात्र ‘‘केंद्र सरकारने भाववाढ कमी करण्यासाठी खाद्यतेलावरील आयात शुल्क कमी करू नये. शुल्कापासून मिळणारे जास्तीचा निधी हा तेलबिया विकास फंडासाठी वापरावा,’’ अशी मागणी सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडियाने सरकारकडे केली आहे.\nभारत हा जगातील सर्वांत मोठा पामतेल आयातदार देश आहे. भारतात दरवर्षी ९० लाख टन खाद्यतेल आयात होते. मागील वर्षी देशातील एकूण खाद्यतेल आयातीपैकी तब्बल ६२ टक्के पामतेल आयात होती. देशातील एकूण खाद्यतेल आयात ही ७ हजार कोटी रुपयांची होते.\nभारताने आग्नेय आशियातील देशांबरोबर मुक्त व्यापार करार केला आहे. या करारानुसार एक जानेवारीपासून खाद्यतेल आयातीवरील शुल्कात कपात करण्यात येणार आहे. या रिफाइंड पामतेल आयातीवरील शुल्क ५० टक्क्यांवरून ४५ टक्के करण्यात येईल, तर कच्च्या पामतेलावरील शुल्क ४० टक्क्यांवरून ३७.५ टक्के करण्यात येणार आहे. खाद्यतेल आयातीवरील शुल्कात कपात केल्यास देशातील उद्योग अडचणीत येतील. त्यामुळे या कपातीला देशातील खाद्यतेल उद्योगातून विरोध होत आहे. यात रिफाइंड तेलावरील शुल्क कपातीमुळे अधिक धोका असल्याचे उद्योगातील जाणकारांनी म्हटले आहे.\nदेशात तेलबिया उत्पादन वाढविण्याच्या उद्देशाने केंद्र सरकार तेलबिया विकास निधीची तरतूद करते. ��ॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष अतुल चतुर्वेदी म्हणाले की ‘‘जागतिक पातळीवर खाद्यतेलाचे दर वाढलेले आहेत. त्यामुळे केंद्राच्या कस्टम ड्यूटीत वाढ होणार आहे. यातून मिळेलेला शिल्लकचा निधी हा मोठ्या कालावधीपासून रेंगाळलेल्या तेलबिया विकास निधाला द्यावा आणि देशातील तेलबिया उत्पादनाला चालना द्यावी. त्यामुळे आयात शुल्क कमी न करता भाववाढीकडे दुर्लक्ष करणे लाभदायक आहे.’’\n‘‘जागतिक पातळीवर पामतेलाचे दर वाढल्याने इतर खाद्यतेलाचेही दर वाढले आहेत. मार्चसाठीचे पामतलाचे करार हे ०.३ टक्क्यांनी अधिकच्या दराने झाले आहेत,’’ अशी माहिती खाद्यतेल व्यापारातील सूत्रांनी दिली.\nआग्नेय आशियातील देशांबरोबर मुक्त व्यापार करार\nरिफाइंड पामतेलावरील शुल्क ५० टक्क्यांवरून ४५ टक्के होणार\nकच्च्या पामतेलावरील शुल्क ४० टक्क्यांवरून ३७.५ टक्के होणार\nभारतात दरवर्षी ९० लाख टन खाद्यतेल आयात\nखाद्यतेल आयातीवर ७ हजार कोटी खर्च\nएकूण खाद्यतेल आयातीत ६२ टक्के पामतेल\nजागितक पातळीवर पामतेलाचे दर वाढले\nआयात शुल्ककपातीमुळे देशातील उद्योग डबघाईला येईल ः जाणकार\nव्यापार सरकार विकास भारत\nनाशिक जिल्ह्यात धरणांच्या पाणलोट क्षेत्रात...\nनाशिक : जिल्ह्यात मोठे ७, तर मध्यम १७ असे एकूण २३ प्रकल्प आहेत.\nजालना जिल्ह्यातील दोन मंडळांत जोरदार पाऊस\nऔरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात गुरुवारी (ता.\nपावसाळी वातावरणामध्ये येणाऱ्या अडचणींवरील...\nसध्या द्राक्ष लागवडीखालील सर्वच भागात बऱ्यापैकी पाऊस झाला.\nबळीराजा चेतना अभियान बंद करण्याचा निर्णय\nमुंबई : विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यात बळीराजा चेतना योजनेला अपयश आले\nबार्शीतील ४३ हजार शेतकरी दुष्काळ निधीपासून वंचितच\nमहागाई नियंत्रणासाठी रेपो दर 'जैसे थे' मुंबई: भारतीय रिझर्व्ह बँकेने आपले ऑगस्ट आणि...\nदेशभरात ‘नाफेड’कडून ८६ हजार टन कांदा...नाशिक: केंद्र सरकारच्या भाव स्थिरीकरण निधी...\nकृषी सुधारणांचा वेळोवेळी आढावा घ्याः ‘...नवी दिल्लीः केंद्र सरकार ‘पीएम-किसान’...\nकाश्‍मिरी केशरला भौगोलिक मानांकनजम्मू: काश्‍मिरमध्ये उत्पादीत होणाऱ्या केशरला...\nदेशात खरिपाचा ६५ टक्के पेरा आटोपलानवी दिल्लीः देशात खरिपाखालील सरासरी क्षेत्र १...\n‘स्ट्रॉबेरी‘ला बाजारपेठ विस्त���राची गरजस्ट्रॉबेरी उत्पादक पट्यात पॅकहाउस आणि शीतकरण...\nभारतातून यंदा दशकातील विक्रमी साखर...कोल्हापूर: लॉकडाउनच्या संकटानंतरही साखर...\nसांगली बाजारसमितीत हळद विक्रीत पाच लाख...सांगली ः सांगली बाजार समिती हळदीच्या...\nशेतीमाल निर्यातीला चीन वादाचा फटका नाहीपुणे : महाराष्ट्रातून चीनला होणारी शेतीमालाची...\nबिगर बासमती तांदळाच्या निर्यातवाढीसाठी...पुणे: तांदळाच्या जागतिक बाजारपेठेतील स्पर्धेत...\nहिंगोलीत ई-नामअंतर्गत ६२२ क्विंटल हळद...हिंगोली ः हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...\nब्राझीलच्या साखरेमुळे दर घसरलेकोल्हापूर : गेल्या हंगामाच्या तुलनेत यंदा...\nसाखर दरात सुधारणा कोल्हापूर ः देशात सुरू झालेली अनलॉकची प्रक्रिया व...\nपुणे बाजार समितीचा पॅटर्न राज्यभर चर्चेतपुणे बाजार समितीमध्ये गेल्या काही वर्षांत अनेक...\nआगामी हंगामावर शिल्लक साखरेचा दबाव कोल्हापूर: कोरोनामुळे यंदा देशात साखरेची विक्री...\nसाखर निर्यात अनुदानाचे साडेसात हजार...कोल्हापूर: गेल्या दोन वर्षात देशातील कारखान्यांनी...\nदेशातील साखर उद्योगही येईल पूर्वपदावर;...कोल्हापूर : कोविडच्या संकटामुळे ठप्प झालेली...\nसाखर उत्पादनात उत्तर प्रदेशची झेपकोल्हापूर: यंदा उत्तर प्रदेशने साखर उत्पादनात...\nब्राझीलचे साखर उत्पादन भारताला अडचणी कोल्हापूर : यंदा ब्राझीलने इथेनॉलऐवजी साखर...\nसाखर विक्रीची मुदत १० जूनपर्यंत वाढवा...कोल्हापूर : इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (इस्मा)...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.makewineandbeer.net/bottle/everything-you-need-to-know-about-the-boilermaker-drink-f5eca3/", "date_download": "2020-08-07T21:32:53Z", "digest": "sha1:HTRYRHJXSWIGZN6ZGWISZVVJ4W6EUF4Z", "length": 23486, "nlines": 65, "source_domain": "mr.makewineandbeer.net", "title": "आपल्याला बॉयलरमेकर ड्रिंकबद्दल माहित असणे आवश्यक आहे", "raw_content": "\nआपल्याला बॉयलरमेकर ड्रिंकबद्दल माहित असणे आवश्यक आहे\nवर पोस्ट केले ०३-११-२०१९\nआपल्याला बॉयलरमेकर ड्रिंकबद्दल माहित असणे आवश्यक आहे\nजेव्हा आपल्याला खरोखर पेय पाहिजे असेल तेव्हा आपण बॉयलरमेकर पेय नेमके काय ऑर्डर करता. व्हिस्की किंवा बार्बन चेसर असलेली ही एक बीअ��� आहे. बॉयलरमेकर ड्रिंकबद्दल आपल्याला आवश्यक असलेले सर्व जाणून घ्या.\nचला बॉयलर निर्मात्याबद्दल बोलूया. सोपा वेळेसाठी सर्वात सोपा पेय. बॉयलरमेकर हे सर्व मद्यपान करण्याबद्दल आहे आणि असामान्य आणि संत्राची साल फेकणे आणि फॅन्सी कॉकटेल तयार करणे याबद्दल फारच कमी आहे. ते म्हणजे पिण्याचे सार.\nपरंतु सर्व पेयांप्रमाणेच, एक कथा आहे, विविध प्रकारचे पेय आहे आणि ते कसे तयार करावे आणि कसे प्यावे यावर बरेच विचार आहेत. चला सर्व त्यातून जाऊया.\nबॉयलर बिल्डर म्हणजे काय\nबॉयलर मेकर एक पेय आहे ज्यामध्ये बीयर आणि व्हिस्कीचा डश असतो. बिअर आणि व्हिस्की जवळजवळ कोणत्याही प्रकारची असू शकते. आपल्याला बार मेनूवर बॉयलर निर्माता सापडला तर हे निश्चित नाही. बरेच लोक त्यांची यादी करीत नाहीत कारण ती प्रत्यक्षात दोन स्वतंत्र पेये आहेत. एक बिअर आणि व्हिस्की.\nमी बॉयलर निर्माता कसा पितो\nबॉयलर मेकर पिण्याचे बरेच मार्ग आहेत.\nपाठलाग एक बिअर म्हणून. बिअर प्या, त्यानंतर व्हिस्की किंवा उलट प्या. शॉट घ्या आणि नंतर बिअर प्या.\nअर्धा ग्लास बिअर मिळवा आणि व्हिस्कीला ग्लासमध्ये बॉम्ब द्या. याचा अर्थ असा की आपण शॉट बिअरच्या ग्लासमध्ये टाकला आणि नंतर सर्व काही प्या.\nव्हिस्कीमध्ये बिअर मिसळा. येथे आपण बीअरमध्ये व्हिस्की टाकू किंवा ओतता, हळू हळू हलवा आणि नंतर प्या.\nकाहीजण असा दावा करतात की आपल्याला त्यास बॉयलर बिल्डर देखील म्हणायचे असेल तर त्यास बॉम्बस्फोटावे लागेल. अन्यथा, ती फक्त व्हिस्की आणि बिअर आहे. मला हे समजू शकते की हे का समजते, परंतु दुर्दैवाने हे बिअर आणि व्हिस्की दोन्ही नष्ट करते.\nमाझ्यासाठी, तो असण्याचा एकमेव मार्ग পাশাপাশি आहे. आपल्याला एकाच वेळी बिअर किंवा व्हिस्की पिण्याची गरज नाही. दोन्ही चुंबन घेणे आणि शांतपणे आपल्या मित्रांच्या सहवासाचा आनंद घेणे चांगले आहे.\nभिन्न बॉयलर मेकर रूपे\nयूएसए - यूएसएमध्ये बॉयलर तयार करणारा एक बिअर आणि व्हिस्की आहे. आपण फक्त शॉट आणि बिअरची मागणी करू शकता. जेव्हा आपण फिलाडेल्फियामध्ये असाल तेव्हा आपल्याला सिटीवाइड स्पेशल मिळू शकेल, जी स्वस्त बियरसह व्हिस्की स्वस्त असेल.\nयुनायटेड किंगडम - इंग्लंडमध्ये, एक बॉयलर निर्माता तपकिरी leले आणि सौम्य दुष्काळाच्या मिश्रणाबद्दल बोलू शकतो. दोन प्रकारचे मिश्रित बिअर.\nपण बॉयलरमेकरच्या अमेरिकन शैलीने नुकताच ब्रिटनमध्ये जोर धरला. म्हणून इंग्लंडमध्ये बॉयलर निर्मात्यास ऑर्डर देण्यापूर्वी काय मिळते ते तपासा. कारण असे आहे की केंटकी बोर्बन बुलेटने अलीकडेच बॉयलर निर्मात्यास बाजारात आणले. जर बॉयलर निर्माता एक मानक बुलेट पेय बनला तर बुलेट बोर्बनसाठी मोठी विक्री होईल असा वाईट खेळ नाही.\nनेदरलँड्स - नेदरलँड्समध्ये बिअरसह जेन्व्हरची जोडणी करणारे कोपस्टूटजे आहे.\nजर्मनी - जर्मनीमध्ये आपण प्लेस सेटिंगची ऑर्डर देऊ शकता, तुम्हाला ब्रँडी आणि बिअरचा शॉट मिळेल.\nइतर देश - बर्‍याच देशांमध्ये बाजूला असलेल्या शॉटसह बिअर पिणे सामान्य आहे. तथापि, विशिष्ट संयोजनाचे नाव क्वचितच आहे. डेन्मार्कमध्ये अशी शक्यता आहे की आपण गॅमॅल डँस्क, एक सुप्रसिद्ध डॅनिश कडू किंवा कदाचित अकविवीत शॉटसह बीयर प्याल.\nत्याला बॉयलरमेकर का म्हणतात\nइतर बर्‍याच पेयांप्रमाणे हे नावही कसे आणि केव्हा पेयशी संबंधित होते हे अस्पष्ट आहे. बॉयलरमेकर हे नाव औद्योगिक धातूच्या कामगारांचे एक सामान्य नाव आहे. याचा अर्थ असा की आपण धातूशी जोडलेल्या पूर्णपणे वेगळ्या कशावरही कार्य केले असले तरीही आपल्याला बॉयलरमेकर म्हटले जाऊ शकते.\nबॉयलरमेकर हा शब्द 1930 मध्ये तयार झाला. बॉयलरमेकर पेय पदार्थांच्या पाककृतीची प्रथम छापलेली आवृत्ती १ 32 32२ पासून आर्ट ऑफ मिक्सिंग कॉकटेल पुस्तकात आहे, जेव्हा त्याला ब्लॉक आणि गडी असे म्हणतात. आपल्याकडे दोन असल्यास, एक ब्लॉकवर जा आणि पडणे.\n1930 च्या दशकापूर्वी हे नाव व्यवसाय आणि पेय या दोहोंसाठी वापरले जात होते. मलाही शंका आहे की हे पेय दुसरे होते. बहुधा कारण एक बॉयलर निर्मात्याला वाफेच्या इंजिननंतर वेल्डिंग एका दिवसासाठी एक योग्य तंदुरुस्त वाटले आहे.\nपेय हे कामगार वर्गाचे निळे कॉलर पेय आहे. याबद्दल खरोखर काही विशेष नाही. आपल्याला दीर्घ आणि थकल्या गेलेल्या दिवसानंतर मद्यपान करण्यासाठी काहीतरी प्यायचे असल्यास. हे बारटेन्डरच्या बाबतीतही चांगले आहे ज्याला बारच्या मागे लांब रात्रीनंतर शिफ्ट केले जाते.\nम्हणूनच हे आश्चर्यकारक नाही की बॉयलर निर्माता आणि तत्सम जोड्या बार्टेन्डर्स आणि रेस्टॉरंट कर्मचार्‍यांमध्ये लोकप्रिय आहेत.\nया पेयचे नाव कसे ठेवले गेले याबद्दल आणखी एक कथा आहे. अभियंता रिचर्ड ट्रेविथिकने ख्रिसमसच्या पूर्वसंध्या 1801 रोजी ��्याच्या स्टीम-चालित वाहनाची चाचणी केली. यशस्वी चाचणीनंतर, तो साजरा करण्यासाठी ड्रिंकवर गेला. अडचण अशी होती की तो इंजिन बंद करण्यास विसरला आणि त्याने कोरडे शिजवले आणि त्याने ज्या गाडीमध्ये बसला होता त्या सर्व वाहन आणि धान्याची कोठार जाळून टाकली. रिचर्डने बिअर आणि व्हिस्कीवर त्याने मद्यपान केल्याचा आरोप केला आणि बॉयलरमेकर हे नाव तयार केले.\nहे माझ्यासाठी खरे असणे थोडेसे चांगले वाटते.\nबहुधा आणि माझ्या मते, सर्वात अचूक अंदाज असा आहे की स्टील कामगारांसाठी बिअर आणि व्हिस्की हे निवडलेले पेय होते आणि हे काम फक्त पेयशी संबंधित होते.\nपरिपूर्ण बॉयलर मेकरमध्ये काय आहे\nशॉर्ट बिअर आणि व्हिस्कीमध्ये. मी स्वस्त बीअर आणि व्हिस्की किंवा बोर्बनला प्राधान्य देतो. हे आपण वापरत असलेल्या चव आणि पध्दतीसाठी उत्कृष्ट कार्य करते. अशी अनेक बार आहेत ज्यांनी बॉयलर निर्मात्यास भांडवल करण्याचा प्रयत्न केला आणि हस्तकला बिअर आणि महागड्या व्हिस्कीचा प्रस्ताव दिला पण ते चुकीचे होते.\nहे निळ्या कॉलर पेय आहे आणि आपल्याकडे तसे असावे. अमेरिकन किंवा आंतरराष्ट्रीय ब्रांडची लेझर निवडा.\nमला असे वाटते की बीअर ब्रँड्स चांगले काम करतात बुडवीझर, मिलर, हेनेकेन, कार्लसबर्ग, स्टेला आर्टॉइस, पाब्स्ट ब्लू रिबन, स्क्लिट्ज, लोन स्टार आणि पिल्सनर अर्क्वेल. कृपया हलका बिअरपासून दूर रहा.\nव्हिस्कीसाठी, मी अमेरिकन ब्रांड निवडायला आवडेल, शक्यतो बोर्बन. मी जिम बीम, जॅक डॅनियल्स, बुलेट, ओल्ड ग्रँड डॅडी आणि मेकर मार्कची शिफारस करतो. बर्‍याच युरोपियन मिश्रित व्हिस्की देखील चांगले काम करतात.\nमहाग क्राफ्ट बिअर, एकल माल्ट आणि वृद्ध आत्म्यांना टाळा. हा पैशाचा अपव्यय आहे आणि ते स्वतःहून चांगले कार्य करतात.\nआपण काय करू शकता हा एक वेगळा मार्ग आहे आणि व्हिस्कीऐवजी पूर्णपणे भिन्न पेय आहे. एक जर्मन कडू किंवा फर्नाट ब्रांका वापरून पहा. हे यापुढे बॉयलर बिल्डर नाही, परंतु ते काम करेल.\nही विशेषतः चांगली कृती नाही. माझ्या आवृत्तीमध्ये, जी तुम्ही फोटोंमध्ये देखील पाहू शकता, मी कॅनमध्ये पीबीआर वापरते. हे छान दिसत आहे आणि आणखी ब्लूअर वाटते. बाजूला ओल्ड ग्रँड डॅडीचा एक शॉट आहे.\n1 ब्रीडरचे हक्क, एका कॅनमध्ये 1 औंस जुन्या ग्रँड डॅड\nहिपस्टर आणि बॉयलर बिल्डर्स\nअलिकडच्या वर्षांत, बॉयलर निर्मात्यांन�� यूएसए आणि परदेशात कूल बारमध्ये जास्तीत जास्त ऑफर देण्यात आल्या आहेत. बर्‍याच बारच्या ट्रेंडप्रमाणेच हा तरुण आणि झोकदार जनसमुदायातून आला, ज्यांना बर्‍याचदा हिपस्टर म्हणून संबोधले जाते.\nबोलण्याच्या प्रवृत्तीमुळे 80 आणि 90 च्या दशकाच्या फ्रूट पेयांमधून कॉकटेल आणि बार संस्कृतीकडे एक हस्तकलेकडे गेले ज्याकडे गांभीर्याने घेतले पाहिजे. परंतु यामध्ये चांगल्या प्रकारे पात्र असलेल्या स्पॉटलाइटमध्ये बार आहेत आणि बार नेहमीपेक्षा चांगले आहेत. परंतु आता प्रत्येकास मनाई कालावधीपासून हस्तनिर्मित, अत्यंत गुंतागुंतीच्या पेयेच्या पाककृती पिण्याची इच्छा आहे. कधीकधी आपल्याला मूलभूत गोष्टींकडे परत जायचे असते.\nबर्‍याच उत्कृष्ट स्पीकेसीसी आणि क्राफ्ट कॉकटेल ट्रेंड बारने बॉयलरमेकरना मेनूवर ठेवले आहे. हे दर्शविण्याचा हा एक चांगला मार्ग आहे की आपल्याकडे, ग्राहकांना, special 18 सुपर स्पेशल ओल्ड फॅशन मिळण्याची गरज नाही आणि बारचा एक चांगला मार्ग म्हणजे ते दर्शवितात की ते गोष्टी फार गांभीर्याने घेत नाहीत.\nबॉयलरमेकर बद्दल मोठी गोष्ट म्हणजे ते एक पेय आहे जे आपण खराब करू शकत नाही. आपण बारटेंडरच्या कौशल्याबद्दल प्रश्न विचारू शकता अशा बारमध्ये असल्यास हे अचूक ऑर्डर आहे. तो किंवा ती एक बिअर आणि शॉट गोंधळ होण्याची शक्यता किती आहे\nमी बॉयलर निर्माता का प्यावे\nते छान दिसत आहे. त्याची चव छान आहे. हे स्वस्त आहे. हे काम करेल.\nया प्रकरणातील कार्य म्हणजे नशेत येणे किंवा रात्रीची चांगली सुरुवात करणे किंवा कठोर दिवसानंतर आराम करणे हे आहे. तुम्ही खरोखरच प्यालेले आहात प्याण्यासाठी. सर्व मद्यपान सार आहे.\nपरंतु गोष्ट अशी आहे की आपल्याकडे फक्त एक किंवा दोन बॉयलर बिल्डर असावेत. व्यस्त दिवसानंतर आपण बंद केल्यास, ते पुरेसे आहे. आपण मोठ्या रात्रीची तयारी करताच आपल्याला लवकरच शिखरावर येऊ इच्छित नाही. तर आपल्याकडे एक किंवा दोन असल्यास मूडमध्ये जा आणि नंतर अशा रितीने स्विच करा ज्याला आपण रात्रभर हाताळू शकता.\nमद्यपान करण्यासाठी तुम्ही मद्यपान करता पण यामुळे जबाबदारी येते. बारमध्ये बिअर आणि शॉट असणे छान दिसते. गटारामध्ये उधळणे, इतके नाही.\nअ‍ॅटेरिएट येथे पाककृती प्या\nपेय पदार्थ तयार करणे मजेदार आहे आणि मी माझ्या पाककृतींपैकी काही वापरण्याचा जोरदार सल्ला देतो. नवी��� आणि मजेदार गोष्टी तयार करण्यासाठी त्यांचा प्रारंभ बिंदू म्हणून वापरा. माझे काही पेय एक विशिष्ट स्पर्शासह अभिजात आहेत, इतर वास्तविक अभिजात आहेत आणि इतर माझे स्वत: चे शोध आहेत. आपण त्यांना येथे सर्व शोधू शकता.\nक्राफ्ट बिअर ग्राहक हे बिअर जगाचे लक्ष्य दुकानदार आहेतसांताक्रूझ मधील बिअर प्रेमींसाठी मार्गदर्शकदोन बिअरचा इतिहास आणि आउटसोर्सिंगचा प्रश्नबिअर, तंत्रज्ञान आणि पर्यटनाविषयी माध्यम प्रकल्प लो-फाय टचद्वारे प्रज्वलित करतेबुडवीझरचे नवीन \"अमेरिका\" शकता\nअन्नासह काय चांगले आहे हे आपल्याला कसे समजेल वाइन बद्दल काही चांगले अ‍ॅप्स काय आहेत वाइन बद्दल काही चांगले अ‍ॅप्स काय आहेत जेव्हा वेटर त्या माणसाला आधी वाइन टेस्ट चाखण्यास सांगतो तेव्हा तुम्ही नाराज होतात का जेव्हा वेटर त्या माणसाला आधी वाइन टेस्ट चाखण्यास सांगतो तेव्हा तुम्ही नाराज होतात का हे वाइनसाठी चांगले वर्ष असेल तर काय निश्चित करते हे वाइनसाठी चांगले वर्ष असेल तर काय निश्चित करते वाइन आणि कॉफी एकत्र करणारे पेय किंवा कॉकटेल आहे का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://dainikekmat.com/aurangabad/dr-ranjan-garge-corona-is-spreading-in-four-ways-25344/", "date_download": "2020-08-07T20:46:04Z", "digest": "sha1:LZMMBVGXLSUHARYCECON5YDXXZ6PVLHX", "length": 12257, "nlines": 179, "source_domain": "dainikekmat.com", "title": "डॉ. रंजन गर्गे : कोरोना चार प्रकारे पसरत आहे - पुरोगामी विचाराचे एकमत", "raw_content": "\nHome औरंगाबाद डॉ. रंजन गर्गे : कोरोना चार प्रकारे पसरत आहे\nडॉ. रंजन गर्गे : कोरोना चार प्रकारे पसरत आहे\nमुंबई : कोरोना चार प्रकारे पसरत असून, यात एका व्यक्ती कडून दुस-या व्यक्तीकडे कोरोना पसरू शकतो. अनेक विषाणू एका ड्रोपलेटच्या माध्यमातून ६ फूट अंतरापर्यंत प्रवास करू शकतात; असाही कोरोना पसरू शकतो. श्वासोस्च्छवास, शिंक यात स्वतंत्र विषाणू हवेत तरंगत ३० फूट अंतरापर्यंत प्रवास करतात; असाही कोरोना पसरू शकतो. दरवाजे, कडी कोंडे, टेबल, भांडी, नोटांचा कागद, किराणा पार्सल्स याद्वारेही कोरोना पसरण्याची भीती असते. मात्र हवेच्या माध्यमातून कोरोना शहरभर पसरत नाही. रुग्णालयात ए.सी न वापरता खिडक्या उघड्या ठेऊन हवा खेळती ठेवली जाते. अशा हवेतून कोरोनाचा रोगप्रसार होत नाही. ए.सीमध्ये हवा खेळती नसल्यामुळे रोग प्रसार होण्याची शक्यता वाढते, असे औरंगाबाद येथील सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ डॉ. रंजन गर्गे य��ंनी सांगितले.\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर मराठी विज्ञान परिषदेने कोरोनावर वेबिनारचे आयोजन केले होते. या वेबिनारमध्ये औरंगाबाद येथील सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ डॉ. रंजन गर्गे बोलत होते. ते म्हणाले, भाज्या, पैसे, किराणा यातून संसर्ग होऊ शकतो. हे पदार्थ हाताळताना जर तो व्यापारी कोरोना ग्रस्त असेल किंवा कोरोनाचा वाहक असेल तर संसर्ग होऊ शकतो. पैसे आणि किराणा मालाचे पार्सल, त्याची पाकिटे या वरती सॅनिटायझर शिंपडून घ्यावे आणि पाच तासानंतर वापरावे. कारण या विषाणूचा संसर्ग संपर्क काळ पाच तासाचा असतो असे तज्ज्ञांचे मत आहे. भाजी मात्र गरम मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावी. त्यात सोडा टाकावा, असे काहींचे म्हणणे आहे, अशीही माहिती त्यांनी दिली.\nRead More रिया चक्रवर्ती तुझे वास्तव लवकरच समोर येईल; मृत्यूच कोडं गुंतागुंतीच होत आहे\nPrevious articleधक्कादायक बातमी : कोरोना झालेल्या एका प्राण्याचाही मृत्यू\nNext articleअयोध्येत ३० एकर जमिनीवर भव्य बौद्धविहार उभारणार\nखाजगी रुग्णालये ताब्यात घेण्याचा आदेश\nमुंबई : ‘कोरोना’ रुग्णांची आर्थिक पिळवणूक करणा-या मुजोर खासगी रुग्णालयांना मोठा दणका देणारा आदेश राज्य सरकारने जारी केला. या आदेशामुळे राज्यभरातील सगळ्या रुग्णालयांवर सरकारी...\nरुग्णसंख्यावाढीचा देशात नवा उच्चांक\nनवी दिल्ली : लॉकडाउन टप्प्याटप्प्याने शिथिल होत असताना कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत अजूनही फारशी सुधारणा होताना दिसत नाही. उलट रुग्णसंख्येचा नवा उच्चांक नोंदला जात...\nसप्टेंबरपासून शाळेची घंटा वाजणार\nनवी दिल्ली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेल्या शाळा आणि शैक्षणिक संस्था पुन्हा एकदा सुरू करण्यासाठी केंद्र सरकारने योजना आखली आहे. १ सप्टेंबर ते १४...\nकोरोनावर जादूई लस विकसित\nतेल अवीव : कोरोनाच्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी जगभरात लस विकसित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आता इस्रायलनेही करोनाला मात देणा-या जादूई लस शोधली असल्याचा दावा...\nआंतरराज्य सीमेवर कडक निगराणी ठेवा\nलातूर : कोवीड-१९ च्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळविण्यासाठी संबंधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घ्यावा तसेच तपासण्यांची संख्या वाढवावी, आंतरराज्य सीमेवर बंदोबस्त वाढवून येणा-या-जाणा-या लोकांवर...\n‘डॅशबोर्डा’ने मिळणार कोरोनाची अद्ययावत म��हिती\nलातूर : सर्वत्र कोरोनामय वातावरण झालेले असताना दुर्देवाने एखाद्या व्यक्तीला बाधा झाली तर कुठल्या रुग्णालयात जावे कुठे बेड शिल्लक आहेत कुठे बेड शिल्लक आहेत यासह उपचार आणि रुग्ण...\nखाजगी रुग्णालये ताब्यात घेण्याचा आदेश\nधावपट्टीवरून घसरून दरीत कोसळले विमान\nरुग्णसंख्यावाढीचा देशात नवा उच्चांक\nसप्टेंबरपासून शाळेची घंटा वाजणार\nबासमती तांदळावरून दोन मुख्यमंत्र्यांत जुंपली\nखाजगी रुग्णालये ताब्यात घेण्याचा आदेश\nधावपट्टीवरून घसरून दरीत कोसळले विमान\nरुग्णसंख्यावाढीचा देशात नवा उच्चांक\nसप्टेंबरपासून शाळेची घंटा वाजणार\nबासमती तांदळावरून दोन मुख्यमंत्र्यांत जुंपली\nधक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर\nलातूर ब्रेकिंग : लातूर शहरात आज १० कोरोना पॉजिटीव्ह आढळले\nतिस-या दिवशीही लातूर घरात\nखाजगी रुग्णालये ताब्यात घेण्याचा आदेश\nधावपट्टीवरून घसरून दरीत कोसळले विमान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A5%AE%E0%A5%AA%E0%A5%A6_%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%A6%E0%A4%B6%E0%A4%95", "date_download": "2020-08-07T22:16:29Z", "digest": "sha1:32FF37LANXMVXFFZE6POGCEY4QMFNQUF", "length": 5077, "nlines": 148, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स.चे ८४० चे दशक - विकिपीडिया", "raw_content": "इ.स.चे ८४० चे दशक\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: ८ वे शतक - ९ वे शतक - १० वे शतक\nदशके: ८१० चे ८२० चे ८३० चे ८४० चे ८५० चे ८६० चे ८७० चे\nवर्षे: ८४० ८४१ ८४२ ८४३ ८४४\n८४५ ८४६ ८४७ ८४८ ८४९\nवर्ग: जन्म - मृत्यू - शोध\nस्थापत्य - निर्मिती - समाप्ती\nइ.स.चे ८४० चे दशक\nइ.स.च्या ९ व्या शतकातील दशके\nइ.स.च्या १ ल्या सहस्रकातील दशके\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १९ सप्टेंबर २०१४ रोजी १९:०८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/photos/cricket/indian-cricketer-suresh-raina-wife-priyanka-raina-run-gracia-raina-foundation-a593/", "date_download": "2020-08-07T21:30:21Z", "digest": "sha1:HWHZUKRCCKMEUME2KR7E6RXPH3EVVK4G", "length": 25586, "nlines": 324, "source_domain": "www.lokmat.com", "title": "लाखो रुपयांच्या पॅकेजची नोकरी सोडून भारतीय क्रिकेटपटूची पत्नी करतेय समाजसेवा! - Marathi News | Indian cricketer Suresh Raina Wife Priyanka Raina run Gracia Raina Foundation | Latest cricket News at Lokmat.com", "raw_content": "शनिवार ८ ऑगस्ट २०२०\nअल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nपूर्व उपनगरात अखेर व्यापाऱ्यांनी उघडली दुकाने\nगिरगावने अनुभवले पावसाचे रौद्र रूप\n६५ वर्षात... २६८ पुराच्या घटनांत ६९ हजार जणांचा मृत्यू\nऐश्वर्या शेरॉनची १६ बनावट इन्स्टाग्राम अकाउंट\nरिया चक्रवर्तीने महेश भटसह या लोकांना केले होते कॉल्स, रिपोर्टमधून समोर आले सत्य\n\"परम्‍परा, प्रतिष्‍ठा और अनुशासन\" म्हणत जेव्हा बच्चन बहू ऐश्वर्यावर संतापले होते अमिताभ बच्चन, हे होते कारण\nटॅलेंट मॅनेजरचा खुलासा, आत्महत्येच्या एक दिवस सुशांतशी या गोष्टी संदर्भात झाले होती चर्चा\nसमीर शर्माच्या आत्महत्येवर सगळे गप्प का अभिनेता राहुल भटचा सवाल\nसुशांंतचा नंबर ब्लॉक केल्यानंतर रिया चक्रवर्तीने अभिनेत्याच्या ई-मेल अकाऊंटसोबत केली छेडछाड\nसुप्रिया सुळे आणि अजित पवार याचं रक्षाबंधन\nसुशांतला न्याय मिळावाच पण शेतकरी आत्महत्येबद्दलही बोला\nअजित दादा पवारना मुख्यमंत्रीपदावर बघण्याची इच्छा\nकोरोना महामारीच्या अस्ताला सुरुवात \nरक्ताची कमतरता भरून काढण्यासह पोट साफ होण्यास फायदेशीर मका; इतर फायदे वाचून व्हाल अवाक्\nघरी बसून वाढलेला कमरेचा आणि पोटाचा घेर झटपट होईल कमी; फक्त 'हे' ४ उपाय वापरा\nकोरोनानंतर चीनमध्ये एक किडा पसरवतोय नवा व्हायरस, ही आहेत लक्षणं\nमहामारीच्या काळात जॉब मिळवायचा असेल तर 'या' गोष्टी माहीत असायलाच हव्यात; वेळीच जाणून घ्या\ncoronavirus: कोरोनाचा मानवी मेंदूवर होतोय असा परिणाम, नव्या संशोधनातून समोर आली धक्कादायक माहिती\nपनवेलमधील खाजगी कोविड रुग्णालयामार्फत शासनाच्या नियमांचे उल्लंघन; महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे सचिव सुधाकर शिंदे यांच्या अचानक धाडीत उघड\nकेरळ- एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या अपघातात १४ जणांचा मृत्यू; १२३ जण जखमी; १५ गंभीर जखमी\nकेरळमधील विमान अपघातामुळे दु:ख; जखमींची प्रकृती स्थिर राहावी यासाठी प्रार्थना करतो- पंतप्रधान मोदी\nकेरळमध्ये अपघातग्रस्त झालेल्या विमानात एकूण १९१ जण; १८४ प्रवाशी आणि ७ कर्मचाऱ्यांचा समावेश- एअर इंडिया\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांना फोन; एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या अपघाताची घेतली माहिती\nअमरावती- उसळगव्हाण येथे २२ वर्षीय तरुणाची आत्महत्या\nअमरावती: आज १०८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; जिल्ह्यातल्या बाधितांचा आकडा २८७२ वर\nकेरळमध्ये एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाला भीषण अपघात, अक्षरशः दोन तुकडे झाले\nकेरळ- करिपूर विमानतळावर लँडिंग दरम्यान एअर इंडियाचं विमान घसरलं; अनेकजण जखमी\nमुंबई - ईडी कार्यालयातून रिया चक्रवर्ती चौकशीनंतर निघाली\nकल्याण शीळ रस्त्याच्या कामाचा आमदार प्रमोद पाटील यांनी आढावा; एमएसआरडीसी अधिकाऱ्यांसमवेत बैठक\nसुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात रिया चक्रवर्तीची ईडीकडून साडे आठ तास चौकशी; रिया ईडीच्या कार्यालयातून रवाना\nसुशांत सिंह राजपूतची माजी बिझनेस मॅनेजर श्रृती मोदीची ईडीकडून सुरू असलेली चौकशी पूर्ण\nसोलापूर- अक्कलकोटमध्ये कोरोना रुग्णाचा रस्त्यावर मृत्यू; एक तास रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्यानं प्राण सोडला\nकोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी पूर्ण सज्ज राहा; लष्करप्रमुख मनोज नरवणेंकडून फिल्ड कमांडर्सना सूचना\nपनवेलमधील खाजगी कोविड रुग्णालयामार्फत शासनाच्या नियमांचे उल्लंघन; महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे सचिव सुधाकर शिंदे यांच्या अचानक धाडीत उघड\nकेरळ- एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या अपघातात १४ जणांचा मृत्यू; १२३ जण जखमी; १५ गंभीर जखमी\nकेरळमधील विमान अपघातामुळे दु:ख; जखमींची प्रकृती स्थिर राहावी यासाठी प्रार्थना करतो- पंतप्रधान मोदी\nकेरळमध्ये अपघातग्रस्त झालेल्या विमानात एकूण १९१ जण; १८४ प्रवाशी आणि ७ कर्मचाऱ्यांचा समावेश- एअर इंडिया\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांना फोन; एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या अपघाताची घेतली माहिती\nअमरावती- उसळगव्हाण येथे २२ वर्षीय तरुणाची आत्महत्या\nअमरावती: आज १०८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; जिल्ह्यातल्या बाधितांचा आकडा २८७२ वर\nकेरळमध्ये एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाला भीषण अपघात, अक्षरशः दोन तुकडे झाले\nकेरळ- करिपूर विमानतळावर लँडिंग दरम्यान एअर इंडियाचं विमान घसरलं; अनेकजण जखमी\nमुंबई - ईडी कार्यालयातून रिया चक्रवर्ती चौकशीनंतर निघाली\nकल्याण शीळ रस्त्याच्या कामाचा आमदार प्रम��द पाटील यांनी आढावा; एमएसआरडीसी अधिकाऱ्यांसमवेत बैठक\nसुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात रिया चक्रवर्तीची ईडीकडून साडे आठ तास चौकशी; रिया ईडीच्या कार्यालयातून रवाना\nसुशांत सिंह राजपूतची माजी बिझनेस मॅनेजर श्रृती मोदीची ईडीकडून सुरू असलेली चौकशी पूर्ण\nसोलापूर- अक्कलकोटमध्ये कोरोना रुग्णाचा रस्त्यावर मृत्यू; एक तास रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्यानं प्राण सोडला\nकोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी पूर्ण सज्ज राहा; लष्करप्रमुख मनोज नरवणेंकडून फिल्ड कमांडर्सना सूचना\nAll post in लाइव न्यूज़\nलाखो रुपयांच्या पॅकेजची नोकरी सोडून भारतीय क्रिकेटपटूची पत्नी करतेय समाजसेवा\nलाखो रुपयांच्या पॅकेजची नोकरी सोडून भारतीय क्रिकेटपटूची पत्नी करतेय समाजसेवा\nकोरोना व्हायरसच्या संकटात अनेक क्रिकेटपटूंनी पुढाकार घेऊन केंद्र आणि राज्य सरकारला आर्थिक मदत केली. विराट कोहली, गौतम गंभीर, सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर, अजिंक्य रहाणे आदी सर्वांनी त्यांच्या परीनं मदत केली.\nपण, केवळ क्रिकेटपटूच नव्हे, तर त्यांच्या पत्नीही समाजकार्यात आघाडीवर असतात. भारताचा चपऴ श्रेत्ररक्षक सुरेश रैना याची पत्नी प्रियांका रैना गरीब कुटुंबांना मदत करण्याचं काम करते.\nसुरेश आणि प्रियांका यांनी त्यांची कन्या ग्रेसिया हिच्या नावानं एक फाऊंडेशन स्थापन केलं आहे. यात सुरेश रैनापेक्षा त्याच्या पत्नीचं अधिक योगदान आहे.\nक्रिकेटमध्ये व्यग्र असल्यामुळे सुरेश रैना या फाऊंडेशनच्या कामासाठी फार कमी वेळ देतो.\nप्रियंका बँकिंग सेक्टरमध्ये कामाला होती आणि लाखोंच्या पॅकेज ती घ्यायची. पण, तिनं स्वतःला समाजसेवेत झोकून दिले आहे.\nप्रियंका लग्नापूर्वी नेदरलँड्समध्ये बँकिंग सेक्टरमध्ये काम करायची. तिनं BTech केलं आहे आणि त्यानंतर आयटी प्रोफेशनल म्हणून कारकिर्दीला सुरुवात केली.\n2015मध्ये तिचं आणि प्रियंका यांनी लग्न केलं. पहिल्या मुलीच्या जन्मानंतर प्रियंका भारतात आली आणि त्यानंतर या जोडप्यानं मुलीच्या नावानं फाऊंडेशन सुरु केलं.\nया फाऊंडेशनचं प्रमुख उद्देश हे गरीब मुलांना मदत करण्याचं आहे.\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nShocking: तीन महिन्यांत दहा कलाकारांनी केली आत्���हत्या; नाव वाचून बसेल धक्का\nगुलाबाची कळी कशी हळदीने माखली... पाहा, राणा दग्गुबाती व मिहिका बजाजच्या हळदीचे खास फोटो\nमॉडेलिंग सोडून UPSC दिली; ऐश्वर्या श्योराण पहिल्याच फटक्यात IAS बनली\nउफ्फ तेरी अदा, पुन्हा तिने वेधले सा-यांचे लक्ष, HOT फोटोंनी सोशल मीडियावर लागली आग\n आमिर खानने नाकारले म्हणून ‘हे’ सिनेमे सलमान, शाहरूखला मिळाले\n सुशांतला मेंटल हॉस्पिटलमध्ये पाठवणार होती रिया, ब्लॅकमेलही करत होती\nहार्दिक-नताशाच्या मुलाचं नाव ठरलं; केकवरील 'त्या' नावानं केला खुलासा\nदेशवासियांच्या भावनांपेक्षा BCCIला 440 कोटी महत्त्वाचे;IPL 2020 वर बंदी घालण्यासाठी गृहमंत्री अमित शाह यांना पत्र\nभाई, चर्चा तर होणारच ना; क्रिकेटपटूनं पत्नीला दिलं महागडं गिफ्ट; पाहा फोटो\nदंगल गर्ल बबिता फोगाटला लागली 'लॉटरी'; मिळालं महत्त्वाचं पद\nपाकिस्तानी खेळाडूंनी इंग्लंडमध्ये साजरी केली ईद; फॅन्सनी विचारलं मास्क कुठेय\nSo Cute : हार्दिक-नताशाचं बाळ दिसतं कसं माहित्येय ज्युनियर पांड्याचा फोटो व्हायरल\nकोरोनानंतर चीनमध्ये एक किडा पसरवतोय नवा व्हायरस, ही आहेत लक्षणं\ncoronavirus: कोरोनाचा मानवी मेंदूवर होतोय असा परिणाम, नव्या संशोधनातून समोर आली धक्कादायक माहिती\n सीरम इन्स्टिट्यूटनं जाहीर केली लसीची किंमत, फक्त २२५ रुपयांत मिळणार कोरोना लस\ncoronavirus: वुहानमधील ९० टक्के कोरोनामुक्त रुग्णांची फुप्फुसे झाली खराब, अभ्यासातून समोर आली धक्कादायक माहिती\n भारतात लॉन्च झालं कोरोनाचं औषधं 'कोविहॉल्ट'; ४९ रुपयांत रुग्णांसाठी उपलब्ध होणार\ncoronavirus: भारतात कितपत प्रभावी ठरतेय प्लाझ्मा थेरेपी\nसिंधू, प्रणीत, सिक्की दीर्घ काळानंतर उतरले कोर्टवर\nधोनीच्या ‘हेलिकॉप्टर शॉट’ची प्रतीक्षा\nहॉकी कर्णधार मनप्रीतसह पाच खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह\n'Air India Plane Crash' : धावपट्टीवरील पाण्यामुळे ब्रेक न लागल्याने अपघाताची शक्यता\nबैरूतमधील स्फोट; १६ जणांना अटक\n'Air India Plane Crash' : केरळमध्ये एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाला भीषण अपघात; १५ जणांचा मृत्यू, १२३ जण जखमी\n'Air India Plane Crash' : विमानाला झालेल्या अपघातात पायलट दीपक साठेंचा मृत्यू; हवाई दलात बजावली होती सेवा\n आता कोकणवासीयांसाठी १० दिवसांचा क्वारंटाइन, शासन आदेश आला\nअपघातात एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाचे दोन तुकडे झाले, पण...\nAir India Express Accident: ...अन् रनवेवरून एअर इंडियाचं विमान दरीत कोसळलं; जाणून घ्या शेवटच्या क्षणांमध्ये काय घडलं\nCoronaVirus News: इस्रायलचे शास्त्रज्ञ मायदेशी परतले; भारताचा मित्र लवकरच 'पॉझिटिव्ह' बातमी देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/november", "date_download": "2020-08-07T21:31:00Z", "digest": "sha1:AWTX5AGLT5FQXFWFYLGCSFKYD63FZPTX", "length": 6232, "nlines": 84, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nIPLच्या तारखांची अधिकृत घोषणा; या तारखेला होणार फायनल\nसीए फायनल नोव्हेंबर परीक्षेचं वेळापत्रक जारी\nCA May 2020 परीक्षा रद्द; ICAI ने केले जाहीर\nUNCUT | पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले\nसुशांतच्या विवाहाबद्दल चुलत भावाचा धक्कादायक खुलासा\nनोव्हेंबरमध्ये करोनाचा परमोच्च धोका; आयसीयू खाटा, व्हेंटिलेटरची कमी पडणार\nसुशांतच्या विवाहाबद्दल चुलत भावाचा धक्कादायक खुलासा\nबहुरुपी करोना : भारतात फैलावणाऱ्या क्लेड I/A3i ची निर्मिती चीनमध्ये नाही\n१०५ वर्षांच्या आजीबाई झाल्या चौथी पास\nतेलंगणाः समता बलात्कार प्रकरणी ३ जणांना अटक\n२३ लाख तरुणांना नोव्हेंबरमध्ये मिळाल्या नोकऱ्या\nअॅमेझॉन संस्थापकाचे व्हॉट्सअॅप हॅक\nविद्यार्थ्याला मानवी मैला काढण्यास सांगणाऱ्या शिक्षिकेला तुरुंगवास\nपाकिस्तान करणार २२ भारतीय मच्छिमारांची सुटका\nठाकरे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार; काँग्रेसला १० , तर राष्ट्रवादीला १३ मंत्रिपदं\nश्रीनगरमध्ये फूड फेस्टिव्हलचं आयोजन\nनोटाबंदीपेक्षा एनपीआर, एनआरसी अधिक धोकादायक: राहुल गांधी\nऔद्योगिक उत्पन्न दरात सलग ३ महिन्यात घसरण\nअयोध्या खटला: सर्व फेरविचार याचिका फेटाळल्या\nमहागाईने गाठला तीन वर्षांतला उच्चांकी स्तर\nदिल्लीमध्ये हवेची गुणवत्ता ढासळलेलीच\nअयोध्या: फेरविचार याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी\nहैदराबाद चकमकीवर मेघालय राज्यपालांची नाराजी\nराष्ट्रपती रामनाथ कोविंद उद्या उत्कल विद्यापीठात\nदिवाळखोर कंपन्यांबाबतच्या ठरावावरील मतदानाची प्रक्रिया सुरू\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://marathigreetings.net/messages/index.php?cat=mr_shivcharitra&ctype=mr_shivcharitra&page=2", "date_download": "2020-08-07T22:21:29Z", "digest": "sha1:CZMYDJKNRG7MP2VIPQE4Q436RUZGVJNX", "length": 3932, "nlines": 34, "source_domain": "marathigreetings.net", "title": "Marathi Messages | मराठी ग्रिटिंग: WhatsApp messages - Shivcharitra", "raw_content": "\nआदरणीय महाराष्ट्रभूषण श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे लिखित राजे शिवछत्रपती - शिवचरित्रमाला (साभार शिवदुर्ग ग्रुप)\n🏠 / मराठी संदेश / शिवचरित्रमाला\nशिवचरित्रमाला: भाग - ५\nयह तो पत्थरों की बौछार है\nबेलसरच्या फत्तेखानी छावणीवर अचानक छापा घालून शिवाजी महाराज आपल्या मावळ्यांनिशी पसार झाले ते पुरंदरावर आले. झेंड्याची तुकडी खरं म्हणजे साफ कापली जाणार होती. ... ...अजून पुढं आहे →\nशिवचरित्रमाला: भाग - ६\nतडाखे शक्तियुक्तिचे बैसले शाही तख्ताला\nशहाजीराजे पकडले गेले होते त्यांच्या हातापायात बेड्या होत्या. त्यांना मदुराईहून विजापूरला आणलं अफझलखानानं शहाजीराजांना मकई दरवाजाने विजापूर शहरांत आणलं. अन् भर रस्त्याने त्यांना हत्तीवरून ... ...अजून पुढं आहे →\nशिवचरित्रमाला: भाग - ७\nतीर्थरुपांच्या अपमानाचे आम्ही वेढे घेऊ\nविजापूरच्या बादशाही विरुद्ध झडलेल्या पहिल्याच रणधुमाळीत शिवाजीराजांनी अस्मानी यश मिळविलं पण राजे वडिलांच्यावर रागावले, चिडले अन् संतापलेसुद्धा पण राजे वडिलांच्यावर रागावले, चिडले अन् संतापलेसुद्धा का कारण शहाजीराजे बेसावध राहिले, पकडले गेले ... ...अजून पुढं आहे →\nशिवचरित्रमाला: भाग - ८\nआपले भयंकर अज्ञान आणि आळस\nशहाजीराजे विजापूरात स्थानबद्धच होते (दि. १६ मे १६४९ पासून पुढे) या काळात शिवाजीराजांना आदिलशाहच्या विरुद्ध काहीही गडबड करणं शक्य नव्हतं. त्यांच्या महत्त्वाकांक्षा थबकल्या ... ...अजून पुढं आहे →\nमराठी ग्रीटिंग © हक्क राखीव: २०१० - २०२०", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.pudhari.news/news/Kolhapur/Corona-virus-Reserve-Bank-of-India-monetary-policy-comfort-But-the-duration-of-the-NPA-was-not-extended/", "date_download": "2020-08-07T21:33:45Z", "digest": "sha1:3TA55JZLJBAJY5MSXZIW3SLULHWVFL7R", "length": 10313, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कोरोना : तीन महिने उशिरा व्याज भरणाऱ्या कर्जदारांना दंडव्याज नाही | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › कोरोना : तीन महिने उशिरा व्याज भरणाऱ्या कर्जदारांना दंडव्याज नाही\nकोरोना : तीन महिने उशिरा व्याज भरणाऱ्या कर्जदारांना दंडव्याज नाही\nकर्नाड्स बँकिंग ���ाऊंडेशनचे किरण कर्नाड यांची खंत\nकोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा\nरिझर्व्ह बँकेचे वार्षिक पतधोरण जाहीर करताना रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी कोरोना व्हायरसच्या गंभीर परिस्थितीवर काही चांगले परिणामकारक उपाय जाहीर केले असल्याचे बँकिंग तज्ज्ञ आणि कर्नाड्स बँकींग रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाऊंडेशनचे संचालक किरण यांनी सांगितले.\nनेहमी एप्रिलमध्ये जाहीर होणारे रिझर्व्ह बँकेचे वार्षिक पतधोरण कोरोनाच्या महाभयंकर संकटामुळे २७ मार्चलाच जाहीर केले गेले, असे ते म्हणाले. यावेळी बोलताना किरण कर्नाड म्हणाले की,' या पतधोरणामुळे रिझर्व्ह बँकेने आपला बँक रेट कमी केला असून रेपो रेट ०.७५ बेसीसने कमी करुन तो पूर्वीच्या ५.१५ % वरुन ४.१४% पर्यंत खाली आणला आहे. यामुळे रिझर्व्ह बँकेकडून कर्ज घेतलेल्या बँकाना आता रिझर्व्ह बँकेला कमी व्याज द्यावे लागेल. या संकटकाळात त्यांची नफा क्षमताही वाढेल. रेपो रेट कमी झाल्याचा परिणाम या बँकानी आपल्या कर्जदाराना दिलेल्या कर्जावरही होवू शकतो.\nया बँकाही आपल्या कर्जावरील व्याजदर आता कमी करतील. त्यामुळे बँकांच्या सामान्य कर्जदारांना दिलासा मिळेल. अर्थात कर्जदारांनी द्यावयचा 'ईएमआय' म्हणजेच कर्ज हप्ता आता कमी होऊ शकेल. या पतधोरणात रिव्हर्स रेपो रेटचा व्याजदरही ०.९० बेसीसने कमी होवून तो ४ %वर आल्याने रिझर्व्ह बँकेत ठेवी ठेवणाऱ्या सदस्य बँकाना कमी व्याज मिळेल.\nकर्नाड म्हणाले,' कोविड १९ चे संकट कमी करण्यासाठी बँकानी मुदत बंद कर्जावरील तीन महिन्यानंतर भराव्या लागणाऱ्या व्याजाला काहीशी स्थगिती दिलेली आहे. या टर्म लोनवरील हे व्याज भरण्यासाठी तीन महिन्यात भरावे लागते. पण यात सूट दिली गेली असून तीन महिन्याची मुदत संपल्यानंतरही आणखी तीन महिने वाढ देण्यात आलेली आहे. ही स्थगिती म्हणजे व्याज मुक्ती नव्हे, हे ही शक्तीकांत दास यांनी स्पष्ट केले आहे. मूळ म्हणजे हे तीन महिने उशिरा व्याज भरणारे कर्जदार थकबाकीदार या नावाने गणले जाणार नाहीत. शिवाय त्यांच्याकडून दंडव्याजही (finncial penalty) घेतले जाणार नाही, असे कर्नाड म्हणाले.\nकर्नाड पुढे म्हणाले,' बाजारात अधिक पैसा येण्यासाठी बँकानी राखावयाच्या राखीव रोखता दरात (CRR) ही बदल केला असून तो पूर्वी असलेला रोखता दर १०० बेसीसने कमी करुन निव्वळ कर्ज मागणी आणि देयचेच्या ३%करण्यात आला आहे. यामुळे बँकांकडे आता कर्ज देण्यासाठी ज्यादा आणि मुबलक पैसा उपलब्ध होवू शकेल.\nकर्जदारांना कर्ज दिल्यानंतर उद्योगात स्थिर होण्यासाठी काही ठराविक कालावधी वसुली स्थगिती (रिपेमेंट हॉलीडे) दिली जाते. याला मोरटरीयम म्हणतात. या मोरटरीयम बाबतही शक्तीकांत दास यांनी मोठी सूट दिल्याचे किरण कर्नाड यांनी सांगितले. काही मुदत कर्जांना हा मोरटरीयम पूर्वी केवळ एक महिना होता. तो कर्जदारांना दिलासा देण्यासाठी आता किमान तीन महिन्यापर्यंत वाढविण्यास सांगितले असल्याचे किरण कर्नाड यांनी सांगितले.\nरोखपत वा कॅशक्रेडीट कर्जाबाबत या नव्या परिस्थितीत उचल मर्यादा (drawing power) पुन्हा एकदा निश्चित (recslculate) करण्याची विनंती शक्तिकांत दास यांनी बँकाना केल्याची माहिती यावेळी कर्नाड यांनी दिली.\nकर्नाड म्हणाले, 'यावेळी अशा लवकर झालेल्या निर्णयांमुळे बँकेच्या ग्राहकांनी अजिबात घाबरुन जाण्याचे कारण नसून त्यांच्या सर्व बँकांमधील ठेवी सुरक्षित आहेत. कर्नाड म्हणाले, 'रिझर्व्ह बँकेचे हे धोरण म्हणजे व्याजमुक्ती वा कर्ज माफी नसून केवळ वसुलीला स्थगिती..तात्पुरता दिलासा आहे. कर्जाचा एनपीएचा कालावधी ९० दिवसांवरुन १८० दिवस करण्याची तसेच FSWMB ची व्याख्या बदलण्याची अटकळ होती. पण, या पतधोरणात ते पूर्णतः फोल ठरले. शक्तीकांत दास हे एकटे धोरण ठरवित नसून तज्ज्ञांची MPC म्हणजे पतधोरण समिती हे धोरण ठरवित असल्याने हे असे झाले असावे, असे कर्नाड म्हणाले. रिझर्व्ह बँकेचे हे पतधोरण म्हणजे बँकांवर बंधन नसून कोणता निर्णय घ्यायचा, हे सर्वस्वी वैयक्तिक बँकांवर अवलंबून असल्याचे कर्नाड यांनी सांगितले.\nकोल्हापूर जिल्ह्यात उच्चांकी 793 रुग्ण वाढले\nअलमट्टी धरणाचे सर्व दरवाजे उघडले\n‘अलमट्टी’चा विसर्ग वाढला; कोल्हापूरचा पूर स्थिरावला\nकोल्हापुरात पूर पातळी स्थिर\nताजिकिस्तानच्या पामिर पठारावर ड्रॅगनचा दावा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://sahityasampada.com/Login!DisplayBookDetails.action?langid=2&athid=22&bkid=25", "date_download": "2020-08-07T21:51:20Z", "digest": "sha1:OLNIGQKFTDLN5PCFQVF6TLLH4JH3SVWO", "length": 3886, "nlines": 41, "source_domain": "sahityasampada.com", "title": "Read Marathi Books Online, Sahitya Sampada, Online Digital Library", "raw_content": "\nName of Book : माझी चिंध्याची बाहुली\nName of Author : अनुराधा वैद्य\nजो आशय सांगावयाचा, तो आशय एखाद्या प्रचलित, प्रस्थापित आकृतीबंधातून सांगता येत नसेल तर चाकोरी मोडाव��ास काहीच हरकत नाही. मराठी वाङमयात अशी तोडमोड करुन अनेक नवे प्रकार यापूर्वीही आलेले आहेत. जेव्हा \"कही तरी\" सांगावयाचे असते, तेव्हा \"कहीतरीचा\" नेमका तोच अर्थ लक्षात आणून देण्यासाठी, जे लिहिले जाते, ते प्रचलीत, प्रस्थापित आकृतीबंधाचा विचार न करता फक्त आशयाचा विचार करुनच लिहिले जाते. सौ.अनुराधा श. वैद्य यांची ही ’माझी चिंध्याची बाहुली’ ही रचना त्याच प्रकारात मोडणारी आहे. त्यांनी जे अनुभवले त्याच्या घुसमटीतून, त्यांच्या संवेदनाशील मनांतून जे बाहेर पडले तेच त्यानी स्वैर मुक्त छंद गद्यकाव्य किंवा काव्यात्म ललित म्हणा अथवा \"काव्यांबरी\" म्हणा, साहित्य रसिकसमोर ठेवले आहे. त्यांच्या लेखनातील अनुभवलेली वास्तवता बोचरी आहे, अस्वस्थ करणारी आहे, तशीच ती दाहकही आहे, आणि त्यांतल्या अस्सलपणाच्या रेखाटनासाठी लेखिकेला अपरिहार्यपणे चाकोरी मोडावी लागली आहे. परंतु त्याचं फारसं भांडवल न करता मराठी साहित्य क्षेत्रातील मान्यवर आणि रसिक वाचकांना, सौ. अनुराधा श. वैद्य यांची ही अस्वस्थ व अंतर्मुख करावयास लावणारी, निश्चित वाङमयीन आयामात न बसणारी साहित्यकृती निश्चितच भावून जाईल असा विश्वास वाटतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/business/business-news/indias-fiscal-deficit-is-pushing-economy-to-the-brink-of-a-worrisome-situation-warned-former-rbi-governor-raghuram-rajan/articleshow/71554274.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article5", "date_download": "2020-08-07T21:04:38Z", "digest": "sha1:55VSRLI7NQRZGJEI6J2AG6Q43FVHFZXX", "length": 14454, "nlines": 116, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nभारतीय अर्थव्यवस्थेची गंभीर संकटाकडे वाटचाल: रघुराम राजन\nभारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) चे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी देशाच्या वित्तीय तुटीबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. आशिया खंडातील तिसऱ्या क्रमांकाची असलेली भारतीय अर्थव्यवस्था वाढत्या वित्तीय तुटीमुळे अत्यंत चिंताजनक स्थितीकडे ढकलली जात आहे, असा इशारा त्यांनी दिला.\nनवी दिल्ली: भारतीय रिझर्व्ह बँकेचे (आरबीआय) माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी देशाच्या वित्तीय तुटीबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. आशिया खंडातील तिसऱ्या क्रमांकाची असलेली भारतीय अर्थव्यव��्था वाढत्या वित्तीय तुटीमुळे अत्यंत चिंताजनक स्थितीकडे ढकलली जात आहे, असा इशारा त्यांनी दिला. प्रख्यात अर्थशास्त्रज्ञ रघुराम राजन ब्राउन विद्यापीठातील ओपी जिंदाल व्याख्यानमालेदरम्यान बोलत होते.\nगेली अनेक वर्षे अर्थव्यवस्था उत्तम होती\nते म्हणाले की भारतीय अर्थव्यवस्थेच्या गंभीर संकटाचे कारण म्हणजे अर्थव्यवस्थेकडे पाहण्याच्या दृष्टीकोनात असणारी अनिश्चितता. ते म्हणाले, 'गेली अनेक वर्षे उत्तम कामगिरी करून भारतीय अर्थव्यवस्थेने लक्षणीय पातळी गाठली आहे. २०१६ च्या पहिल्या तिमाहीत विकास दर ९% होता.'\nविकासाचे नवीन स्रोत शोधण्यात अपयश\nभारतीय अर्थव्यवस्था सुस्तीच्या टप्प्यातून जात आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत वाढीचा दर सहा वर्षांच्या नीचांकी पातळीवर म्हणजेच ५ टक्क्यांवर पोहोचला आहे. दुसऱ्या तिमाहित तो ५.३ टक्क्यांच्या आसपास राहण्याची अपेक्षा आहे. समस्या कोठे सुरू झाल्या त्याविषयी बोलताना राजन म्हणाले की यापूर्वीचे प्रश्न सुटलेले नाहीत. खरी समस्या म्हणजे विकासाचे नवीन स्रोत शोधण्यात भारत अपयशी ठरला आहे.\nगुंतवणूक, खप आणि निर्यातीत वाढ आवश्यक\nराजन म्हणाले, 'भारतासमोरील आर्थिक संकट एक लक्षण म्हणून पाहिले गेले पाहिजे मूळ कारण म्हणून नव्हे.' विकास दरातील घसरणीसाठी त्यांनी गुंतवणूक, खप आणि निर्यातीतील सुस्ती तसेच एनबीएफसी क्षेत्रातील संकटाला जबाबदार धरले.\nमुकेश अंबानीच सर्वात श्रीमंत; अदाणींची मोठी झेप\nआर्थिक मंदीसाठी नोटबंदी आणि नंतर घाईत लागू केलेला जीएसटी जबाबदार असल्याचे राजन यांनी सांगितले. हे दोन निर्णय झाले नसते तर अर्थव्यवस्था चांगल्या स्थितीत राहिली असती. सरकारने कोणाच्याही सल्ल्याशिवाय नोटबंदी लागू केली. लोकांचं नोटबंदीमुळे नुकसान झालंच, शिवाय यामुळे फारसं काही हातीही लागलं नाही.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\nसुवर्ण झेप ; जागतिक बाजारात सोने प्रथमच २००० डॉलरपार...\nव्याजदर कपात, 'EMI' स्थगिती ; थोड्याच वेळात 'RBI'ची घोष...\nSBIला मागे टाकत ही बँक देत आहे सर्वात स्वस्त होम लोन\nकरोनासाठी आणखी एक औषध बाजारात; जाणून घ्या ��िमत...\nफोर्ब्सः सर्वात श्रीमंत 'टॉप-५' यादीत ४ गुजराती महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nअंबानींचा आणखी एक मास्टर स्ट्रोक; २७ कोटींनी विकत घेणार ही कंपनी\nकरोना काळात भारतीय बँकेचा नफा ८१ टक्क्यांनी वाढला\nगुगलचा नवा भागिदार; या कंपनी गुंतवले ४५० मिलियन डॉलर्स\nरिलायन्सच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; केला हा पराक्रम\nबँकांसाठी वाइट बातमी; करोनामुळे २० वर्षात अस प्रथम होणार\nRBIचा धडकी भरणारा अंदाज; या वर्षी जीडीपी नकारात्मक\nकोल्हापूरकोल्हापूरला पुराचा धोका कायम; पंचगंगेची पाणी पातळी ४५ फुटांवर\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\nमुंबईकोविड लढ्यात महाराष्ट्र देशासाठी उदाहरण ठरेल; केंद्राने केले कौतुक\nदेशकेरळमध्ये भीषण विमान अपघात; दोन पायलटसह १४ जण ठार\nदेशकेरळ विमान दुर्घटना टेबलटॉप रनवेमुळे समजून घ्या दुर्घटनेचं कारण\nदेश'अयोध्येत मशिदीसोबत रुग्णालय उभारण्यासाठी १ महिन्याचा पगार देणार'\nदेश'पावसामुळे धावपट्टीचा अंदाज न आल्याने विमानाला अपघात'\nमुंबईएअर इंडिया विमान अपघातात महाराष्ट्रातील वैमानिकाचा मृत्यू\nमुंबईदिवसभरात १० हजार ९०६ रुग्णांची करोनावर मात; ३०० दगावले\nरिलेशनशिपभावाच्या संगतीत बहिण बनू शकते एक चांगली व्यक्ती, आम्ही नाही विज्ञान म्हणतंय हे\nमोबाइलसर्वात जास्त विकला जाणारा अँड्रॉयड फोन झाला स्वस्त; नवी किंमत पाहा\nविज्ञान-तंत्रज्ञानइंडियन ब्रँड Shinco चे ३ जबरदस्त टीव्ही लाँच, जाणून घ्या किंमत-फीचर्स\nहेल्थनिरोगी आरोग्यासाठी वयानुसार किती वेळ झोपणे ठरेल योग्य\nकरिअर न्यूजसीबीएसई फेरपरीक्षा होणार की नाही\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida-cricket/sports-news-third-test-cricket-match-66159", "date_download": "2020-08-07T21:37:02Z", "digest": "sha1:TZRV2XKXL4GJ3SVFNNSGLJEQARTPWFK4", "length": 20941, "nlines": 306, "source_domain": "www.esakal.com", "title": "सलामीवीर शिखर धवनचे शतक | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर शनिवार, ऑगस्ट 8, 2020\nसलामीवीर शिखर धवनचे शतक\nरविवार, 13 ऑगस्ट 2017\nराहुलसह विक्रमी सलामी; फलंदाजांची घोडदौड फिरकीने रोखली\nपल्लीकल - शिखर धवनचे ���तक आणि त्याने ‘विक्रमी’ के. एल. राहुलबरोबर केलेल्या मोठ्या भागीदारीमुळे भारताने तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात जबरदस्त सुरवात केली. धवनने शतक (११९) आणि राहुलसह (८५) १८८ धावांची भागीदारी रचली. भारतीय फलंदाजांची घोडदौड पुष्पकुमारा आणि संदकन या दोन फिरकी गोलंदाजांनी पाच फलंदाजांना बाद करून रोखली. पहिल्या दिवशीच्या खेळात भारतीय संघाने ६ बाद ३२९ धावसंख्या उभारली. यजमान संघाने सलामीच्या भागीदारीनंतर सहा फलंदाजांना बाद करताना जोरदार पुनरागमन करून स्थानिक प्रेक्षकांना खूष केले.\nराहुलसह विक्रमी सलामी; फलंदाजांची घोडदौड फिरकीने रोखली\nपल्लीकल - शिखर धवनचे शतक आणि त्याने ‘विक्रमी’ के. एल. राहुलबरोबर केलेल्या मोठ्या भागीदारीमुळे भारताने तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात जबरदस्त सुरवात केली. धवनने शतक (११९) आणि राहुलसह (८५) १८८ धावांची भागीदारी रचली. भारतीय फलंदाजांची घोडदौड पुष्पकुमारा आणि संदकन या दोन फिरकी गोलंदाजांनी पाच फलंदाजांना बाद करून रोखली. पहिल्या दिवशीच्या खेळात भारतीय संघाने ६ बाद ३२९ धावसंख्या उभारली. यजमान संघाने सलामीच्या भागीदारीनंतर सहा फलंदाजांना बाद करताना जोरदार पुनरागमन करून स्थानिक प्रेक्षकांना खूष केले.\nनाणेफेक जिंकण्याच्या बाबतीत विराट कोहली तिसऱ्यांदा नशीबवान ठरला. भारतीय संघात अपेक्षेप्रमाणे कुलदीप यादवचा समावेश झाला. श्रीलंकन संघात तीन बदल केले गेले. पल्लीकलच्या मस्त खेळपट्टीवर धवन-राहुलने अगदी सहज फलंदाजी चालू केली. दोघा फलंदाजांना मोठ्या मैदानात चेंडू मारून धावा जमा करताना कोणतीच अडचण येत नव्हती. मोठा फटका मारायच्या प्रयत्नात राहुलचा उडालेला झेल श्रीलंकन खेळाडूने सोडला तेव्हा तो फक्त २६ धावांवर खेळत होता. धवनने पहिल्या कसोटी प्रमाणे चौकारांचा सपाटा लावला. ४५ चेंडूतच धवनने अर्धशतकी मजल मारली. पाठोपाठ राहुलचे अर्धशतक झाले. उपहाराअगोदर दोघांनी भागीदारीचा १३० धावांचा टप्पा ओलांडला होता.\nधवनने शतकी मजल मारताना १५ चौकार मारले होते. शतकानंतर पॅव्हेलीयनकडे बघून नेहमीच्या थाटात दोनही हात फैलावत धवनने आनंद साजरा केला. सहज शक्‍य असलेले शतक राहुलने हवेतून फटका मारायच्या नादात गमावले. ८५ धावांवर खेळत असताना पुष्पकुमाराचा चेंडू मारताना राहुल मिडऑनला झेल देऊन बाद झाला. पहिले यश श्रील���कन गोलंदाजांना १८८ धावा दिल्यावर हाती लागले.\nभारतीय फलंदाज दादागिरी करणार वाटत असताना पुष्पकुमारा आणि संदकन या दोन फिरकी गोलंदाजांनी खूप टिच्चून मारा केला. शिखर धवन ११९ धावांवर बाद झाल्यावर मधल्या फळीतील फलंदाजांना दोन फिरकी गोलंदाजांनी कठीण प्रश्‍न विचारले. पुजारा, रहाणे आणि कोहली फार मोठे योगदान न देता तंबूत परतले. १ बाद २१९ धावसंख्येवरून भारतीय धावफलकाची अवस्था ५ बाद २९६ झाली. खेळ थांबायला तीन षटके बाकी असताना अश्‍विनला फर्नांडोने बाद केले. साहा आणि पंड्यासह तळातील फलंदाज धावसंख्या किती वाढवू शकतात हे बघायला दुसऱ्या दिवशी मजा येणार आहे.\nभारत - पहिला डाव - शिखर धवन झे. चंडिमल गो. पुष्पकुमारा ११९-१२३ चेंडू, १७ चौकार, के. एल. राहुल झे. करुणारत्ने गो. पुष्पकुमारा ८५-१३५ चेंडू, ८ चौकार, चेतेश्‍वर पुजारा झे. मॅथ्यूज गो. संदकन ८, विराट कोहली झे. करुणारत्ने गो. संदकन ४२-८४ चेंडू, ३ चौकार, अजिंक्‍य रहाणे त्रि. गो. पुष्पकुमारा १७, आर. अश्‍विन झे. डीकवेला गो. फर्नांडो ३१, वृद्धिमान साहा खेळत आहे १३, हार्दिक पंड्या खेळत आहे १, अवांतर १३, एकूण ९० षटकांत ६ बाद ३२९\nबाद क्रम - १-१८८, २-२१९, ३-२२९, ४-२६४, ५-२९६, ६-३२२.\nगोलंदाजी - विश्‍वा फर्नांडो १९-२-६८-१, लाहिरू कुमारा १५-१-६७-०, दिमुथ करुणारत्ने ५-०-२३-०, दिलरुवान परेरा ८-१-३६-०, लक्षण संदकन २५-२-८४-२, मलिंदा पुष्पकुमारा १८-२-४०-३\nके. एल. राहुलचे कसोटीत सलग सातव्या डावात अर्धशतक.\nअशी कामगिरी करणारा पहिलाच भारतीय.\nराहुल द्रविड आणि गुंडाप्पा विश्वनाथ यांचा सलग प्रत्येकी सहा अर्धशतकांचा उच्चांक मागे टाकला.\nवेस्ट इंडीजचे एव्हर्टन विक्‍स, शिवनारायण चंदरपॉल, झिंबाब्वेचा अँडी फ्लॉवर व ऑस्ट्रेलियाचा ख्रिस रॉजर्स यांच्या पंक्तीत विराजमान.\nधवन-राहुलची श्रीलंकेत प्रतिस्पर्धी संघाकडून विक्रमी सलामी. आधीचा १७१ धावांचा उच्चांक १९९३ मध्ये भारताच्याच मनोज प्रभाकर-नवज्योत सिद्धू यांचा.\nपरदेशात एका मालिकेत एकापेक्षा जास्त शतके काढणारा धवन तिसराच भारतीय. सुनील गावसकर यांच्याकडून पाच वेळा, तर राहुल द्रविडकडून दोन वेळा अशी कामगिरी.\nकसोट मालिकेत किमान ३०० चेंडूंचा सामना केलेल्या फलंदाजांमध्ये धवनचा १०४.६७ स्ट्राईक रेट तिसऱ्या क्रमांकाचा. २०१५-१६ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध इंग्लंडच्या बेन स्टोक्‍सचा १०९.०१, तर २००९-१० मध्ये श्रीलंकेविरुद्ध विरेंद्र सेहवागचा १०८.१४\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nएकविसाव्या शतकाची आव्हाने पेलण्याइतके सक्षम धोरण - डॉ. व्ही. एन. इंगोले\nनांदेड - शिक्षण हे सुजाण व सुसंस्कृत नागरिक घडविण्याचे आणि समाज, उद्योगधंदे व सेवा क्षेत्राच्या कार्यामध्ये व परिवर्तनामध्ये सक्रीय कार्य करणारा व...\nकोरोनाचा कहर सुरूच…बारा जणांचा कोरोनामुळे मत्यू \nजळगाव : जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचा वेग वाढतच असून आजही पुन्हा ३८५ नवे बाधित आढळून आले. एरंडोलसारख्या ठिकाणी तब्बल ७१ रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली...\n कोरोना टेस्ट आता बंधनकारक, व्यापारी संघटनांना देणार पत्र\nअमरावती : कोरोना संकट दिवसेंदिवस गहन होते आहे. त्यामुळे प्रशासन नवनवीन उपाययोजना करते आहे. आता बाजारपेठ मुक्त करण्यात आल्या असल्याने कोरोना रुग्णांची...\nइतिहासातील पहिली घटना, दोन कॉन्स्टेबल पॉझिटिव्ह पोलिस ठाणे बंद, ठाण्यासह पोलिस वसाहत सील\nदेऊळगाव राजा (जि.बुलडाणा) : टाऊन जमादार, एक कॉन्स्टेबलसह पोलिस स्कूल कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील तीन महिला असे पाच जणांना...\ncorona update जळगाव जिल्ह्यात एकाच दिवसांत १५ जणांचा बळी\nजळगाव : जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण काही केल्या कमी होताना दिसत नाही. तर दुसरीकडे मृत्यूचे सत्रही थांबायला तयार नाही. दिवसभरात नव्या ३४५...\nधक्कादायक, आंबेगावातील या 47 गावांमध्ये कोरोनाचा धोका\nघोडेगाव (पुणे) : आंबेगाव तालुक्यात कोरोनाच्या बाधित रूग्णांचा आकडा गेल्या महिनाभरात वेगाने वाढत आहे. 12 जून रोजी तालुक्यात फक्त 6 रूग्ण उपचार घेत...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.punerheumatologist.com/mr/service/", "date_download": "2020-08-07T22:05:13Z", "digest": "sha1:YVZVTNHWBPM2U4256GW4WCNKOWI2RQVJ", "length": 5931, "nlines": 102, "source_domain": "www.punerheumatologist.com", "title": "सेवा - डॉ. प्रवीण पाटील", "raw_content": "\nतुम्हाला माहित आहे का\nवेद��ा कसे कार्य करते\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nआम्ही देत असलेली उपचार पद्धती ऑटोइम्युन सिस्टिमवर सिद्ध झालेल्या क्लिनिकल संशोधनावर आधारित आहे. रुमॅटोलॉजी विकारांवर प्रमाण-आधारित (Evidence-based) वैद्यकीय उपचाराने बहुतेक रुग्णांना सामान्य जीवन जगण्यास मदत होते.\nडिसीज मोडीफाईंग औषधांद्वारे (DMARDs)उपचार\nव्यायाम आणि आहार विषयक मार्गदर्शन\nसांध्यात दिली जाणारी इंजेक्शन्स\nबालरोग आणि किशोरवयीन संधिवातासाठी उपचार\nआमच्या रूमॅटोलॉजी क्लिनिकमध्ये आपल्या चिकित्सेचा भाग म्हणून, आपल्याला आपल्या वैद्यकीय स्थितीबद्दल किंवा आपल्या औषधोपचारांच्या व्यवस्थापनाबद्दल काही लिखित माहिती दिली जाईल.\nयाबरोबरच खालील रुग्ण सेवा संस्थांकडून रुग्णांसाठी पुरविली जाणारी माहिती आणि सल्ला या उपचारांना पूरक ठरतात.\nAddress:104, श्रीकृष्ण अपार्टमेंट, शिरोळे रोड,\nफर्ग्युसन कॉलेज मेन गेट समोर,\nवेळ: सोम ते शुक्र (बुध व्यतिरिक्त): सकाळी 9.30 ते दुपारी 1.00 , शनि : सकाळी 11.00 ते संध्याकाळी 6.00 (पहिल्या शनिवार व्यतिरिक्त)\nAddress:दुसरा मजला, मेट्रो 9, पतंजली स्टोअरच्या वर, विस्डम स्कूल पार्क रोडसमोर, काळेवाडी फाटा औंध-रावेत बीआरटीएस रोड\nवेळ : सोम ते शुक्र (बुध व्यतिरिक्त): : संध्याकाळी 4.00 ते 7.00\nतुम्हाला माहित आहे का\nवेदना कसे कार्य करते\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://dgps.maharashtra.gov.in/1037/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF%E0%A5%80", "date_download": "2020-08-07T21:25:39Z", "digest": "sha1:WUMFAZ5DKNRR3WISJ4G7QAVVPIFQLLZU", "length": 6284, "nlines": 55, "source_domain": "dgps.maharashtra.gov.in", "title": "विभागाविषयी-शासन मुद्रण, लेखनसामग्री व प्रकाशन संचालनालय, मुंबई", "raw_content": "\nशासन मुद्रण, लेखनसामग्री व\nभूमिका आणि जबाबदाऱ्यांचा तपशील\nकामाशी संबंधित नियम आणि अधिनियम\nमहाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५\nतुम्ही आता येथे आहात :\nमुद्रण व लेखनसामग्री विभाग हा महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली आहे.\nमुद्रण व लेखनसामग्री विभाग हा मूलत: सेवा विभाग असून तो शासनाच्या कामकाजाच्या सर्वसाधारण परिचालनासाठी आवश्यक असलेल्या व त्याचाच एक भाग असलेल्या विभागांच्या प्रकारात मोडतो. तथापि, शासकीय मुद्रणालयांचा जास्तीत जास्त उपयोग करुन घेण्याच्या दृष्टीने व शासकीय मुद्रणालयांकडे मुद्रणासाठी ���ाहित्य पाठवणा-या शासकीय विभागांना खर्चाच्या संबंधात योग्य जाणीव करुन देण्यासाठी व जबाबदारीची अधिक जाणीव त्यांना व्हावी म्हणून शासनाने मुद्रण विभाग हा वाणिज्यिक विभाग असल्याचे घोषित केले आहे.\nमुद्रण व लेखनसामग्री विभागाची स्थापना पुढील प्रयोजनार्थ करण्यात आली आहे.\nमहाराष्ट शासनाचे मुद्रणाचे आणि पुस्तक बांधणीचे कामकाज पार पाडणे व त्यावर देखरेख करणे.\nमहाराष्ट्र शासन राजपत्र, अधिनियम, नियम, अहवाल, नकाशे, वैज्ञानिक ; सामाजिक आणि सांस्कृतिक इत्यादी वेगवगळया विषयांवरील पुस्तके प्रकाशित करणे आणि त्यांची विक्री करणे.\nराज्यातील शासकीय कार्यालयांना लेखनसामग्री, रेखाचित्र सामग्री, पोषाखाचे कापड, छत्र्या, सायकली व उपसाधने, भिंतीवरील घडयाळे, गजराची घडयाळे, प्रतिलिपी यंत्रे आणि शासकीय प्रकाशने यांचा पुरवठा करणे.\nशासकीय कार्यालयांमधील टंकलेखन यंत्रे, प्रतिलिपी यंत्रे, सायकली, घडयाळे आणि गजराची घडयाळे यांची दुरुस्ती करणे आणि दर तीन महिन्यांनी टंकलेखन यंत्राचे संधारण पार पाडणे.\nसंचालक, शासन मुद्रण व लेखनसामग्री हे विभाग प्रमुख असून वर उल्लेखलेल्या विषयांच्या संबंधात त्यांची अधिकारिता राज्यभर आहे.\nएकूण दर्शक: ४९५८७३१ आजचे दर्शक: ४०\n© शासन मुद्रण, लेखनसामग्री व प्रकाशन संचालनालय, महाराष्ट्र, भारत यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-stories-marathi-important-things-project-report-26738?tid=148", "date_download": "2020-08-07T20:44:12Z", "digest": "sha1:LEDI5OBISDZTNMOE2S4AKPXRA75PYEN3", "length": 23248, "nlines": 167, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture stories in marathi Important things in project report | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nदुग्ध व्यवसायाच्या प्रकल्प अहवालात काय असावे\nदुग्ध व्यवसायाच्या प्रकल्प अहवालात काय असावे\nशनिवार, 11 जानेवारी 2020\nखरेतर राहुलला आता दूध व्यवसायाने झपाटले होते. दूध संकलन केंद्राला भेट दिल्यामुळे अनेक नव्या बाबी त्याला समजल्या होत्या. वाडीतील उत्तम दूध उत्पादन घेणाऱ्या ज्ञानबामाउलीच्या गोठ्यालाही भेट दिली होती. सदाने सुचवलेल्या सकाळ एपीज�� लर्निंग येथील तीन दिवसाचा कोर्सही तो करून आला होता. हे सर्व त्याला सदाला कधी सांगेन, असे झाले होते. दुपारी भेटल्यानंतर सदाला सर्व सांगताच तोही आश्चर्यचकित झाला. राहुलची धडपड त्याला स्पष्ट जाणवली. त्याने विचारले, ‘‘मग काय निर्णय पक्का का\nखरेतर राहुलला आता दूध व्यवसायाने झपाटले होते. दूध संकलन केंद्राला भेट दिल्यामुळे अनेक नव्या बाबी त्याला समजल्या होत्या. वाडीतील उत्तम दूध उत्पादन घेणाऱ्या ज्ञानबामाउलीच्या गोठ्यालाही भेट दिली होती. सदाने सुचवलेल्या सकाळ एपीजी लर्निंग येथील तीन दिवसाचा कोर्सही तो करून आला होता. हे सर्व त्याला सदाला कधी सांगेन, असे झाले होते. दुपारी भेटल्यानंतर सदाला सर्व सांगताच तोही आश्चर्यचकित झाला. राहुलची धडपड त्याला स्पष्ट जाणवली. त्याने विचारले, ‘‘मग काय निर्णय पक्का का\nराहुल म्हणाला, ‘‘हो तर. दुग्ध व्यवसायाविषयीच्या प्रशिक्षणाने माझे डोळेच उघडले. या व्यवसायाची सर्व माहिती मिळाली. तुझ्यामुळेच मी दूध संकलन केंद्र. ज्ञानबांचे अनुभव आणि गोठा पाहिला. तीन दिवसाच्या प्रशिक्षणामध्ये प्रत्यक्ष दुग्ध व्यावसायिकासोबत डेअरीलाही भेट देता आली. मी १० म्हशी घेण्याचा निर्णय घेतला आहे.\nसदाला आता राहवले नाही. तो म्हणाला, ‘‘अरे, एकदम दहा म्हशी. पण भांडवलाचे काय’’ त्यावर न दचकता राहुल म्हणाला, ‘‘त्याचीही तजवीज करतोय. बॅंकेसाठी प्रपोजल तयार करतोय. ही काय त्याचीच फाईल. प्रशिक्षणामध्ये म्हैसपालनातील सर्व मुद्द्यावर माहिती मिळाली. अगदी म्हशींच्या जातीची निवड, त्यांची खरेदी करताना घ्यावयाची काळजी, गोठा बांधणीचे तंत्र, म्हशींचे आजार, औषधोपचार, खाद्याचे व्यवस्थापन या बरोबरच दुधाची विक्री, शेणखतापासून कंपोस्ट व गांडूळ खतांची निर्मिती याबाबतची माहिती मिळाली. या प्रशिक्षणातच भांडवल मिळविण्यासाठी बँकेकडे प्रपोजल कसे द्यावे, त्यात काय काय समाविष्ट असावे, याची माहिती मिळाली. अगदी एक नमुना प्रकल्प अहवालही दिला होता. त्यानुसार मी हा प्रकल्प अहवाल बनवला आहे. त्यानुसार आर्थिक बाबीची माहिती, खर्च व ताळेबंद याबबतची सर्व कोष्टके तयार केली आहेत. एकदा तू नजरेखालून घाल. त्यात काय कमी जास्त असल्यास सांग. बॅंकेत एकदम अचूक माहिती दिली पाहिजे.’’\nराहुलने सर्व कागदपत्रे गोळा करण्यासाठी धडपड केली होती. अशी सर्व कागद पत्रे ज��डलेली फाईल घेऊन तो बॅंकेत गेला. बँकेतील कर्ज अधिकाऱ्यास भेटून दुग्ध व्यवसायासाठीच्या कर्जाविषयी विचारणा केली. त्यांनी कागदपत्रे न पाहताच ‘दुग्ध व्यवसायास कर्ज देत नाही’ असे सांगितले आणि पुन्हा समोरच्या संगणकामध्ये आपले काम सुरू केले. तो त्यांची विनवणी करत होता. बँक अधिकारी व राहुलचे काहीतरी बोलणे चालू असल्याचे केबिनमधून बँकेचे व्यवस्थापकही पाहत होते. बराच राहुल काहीतरी बोलतोय, पण अधिकारी त्याला दाद देत नाही, हे दिसताच त्यांनी शिपायाकरवी त्याला केबिनमध्ये बोलावले. त्याची सारी धडपड पाण्यात जातेय की काय, असे वाटल्याने राहुलही खरेतर रागवला होता. त्याने रागारागानेच मॅनेजर समोर आपली फाइल ठेवली. फाईल चाळता चाळता ते राहुलशी बोलू लागले. ते खरेतर त्याला जोखत होते. राहुलनेही न घाबरता अगदी दूध डेअरीच्या भेटीपासून प्रशिक्षणापर्यंत सर्व काही सांगितले. हे सर्व ऐकल्यावर व्यवस्थापकाच्या चेहऱ्यावर वेगळेच भाव दिसू लागले. त्यांनी राहुलला सांगितले, ‘‘प्रथमदर्शी तरी तुला प्रकल्प मला योग्य वाटतोय. या प्रकल्पाचा सविस्तर अभ्यास करून दोन दिवसात कळवतो. ’’\nपुढे राहुल दोन दिवसांनी बँकेच्या व्यवस्थापकांना भेटला. तेव्हा ते म्हणाले, ‘‘प्रथमदर्शी दुग्ध व्यवसायास कर्ज देत नाही म्हणाले, ते योग्य नव्हते. मात्र, आमच्या बँकेतील दुग्ध व्यवसायास दिलेल्या कर्जाची थकबाकी जास्त आहे. त्यामुळे त्यांनी तशी प्रतिक्रिया दिली.’’ तुमची फाइल पाहिली. मला तुमचा प्रकल्प योग्य वाटला. बॅंकेला आवश्यक असणाऱ्या सर्व बाबींचा विचार या प्रकल्पात केला गेलेला आहे. बँकेस आवश्यक असलेले जमीन व म्हशींचे तारण, दोन टप्प्यात होणारी १० म्हशींची खरेदी (प्रथम ५ व सहा महिन्यांनंतर ५ म्हशींची खरेदी), परतफेडीचा कालावधी, कर्जाची परतफेड सुरू होण्यापूर्वीचा ‘हप्ता नाही’ असा कालावधी ( gestation period) , कर्ज फेडीची दूध सोसायटीची हमी, शेड व जनावरांचा विमा इ. सर्व पाहता तुमचा प्रकल्प आर्थिकदृष्ट्याही सक्षम वाटतो.’’ थोडा वेळ थांबून मंजुरी पत्र घेऊन जाण्यास सांगितले. हे ऐकताच राहुल आनंदी झाला. त्याची सुमारे महिनाभराची धडपड फळाला आली होती.\nबॅंक प्रकल्प अहवालातील महत्त्वाची बाबी ः\nस्वत:विषयी विशेषतः आपले शिक्षण, अनुभव आणि घेतलेल्या प्रशिक्षणाविषयी माहिती.\nप्रकल्पातील तांत्रिक बाबी. त्यात कोणत्या जातीच्या म्हशी, कोठून खरेदी करणार, त्यांची वैशिष्ट्ये इ.\nगोठा बांधण्याच्या जागेची माहिती, गोठ्याचा आराखडा व उभारणीसाठीचे अंदाजपत्रक. या जागेचे वैशिष्ट्य म्हणजे वीज, पाणी, मजूर, कडबा, हिरवा चारा, खाद्य यांची उपलब्धता.\nदूध विक्री व्यवस्था , गोठा शेड व जनावरांचा विमा याची सविस्तर माहिती.\nवरील सर्व घटकांविषयी आवश्यक ते पुरावे व कागदपत्रे. उदा. जमिनीचा ७/१२ उतारा, ८ अ\nउतारा, म्हशी खरेदी करणार त्याबाबतचे पत्र, वीज व पाणी उपलब्धतेबाबतचे दाखले, दूध विक्री करणार असलेल्या सोसायटीचे सभासद असल्याचे पत्र, त्याच सोसायटीचे बँकेस वसुलीबाबतचे हमीपत्र.\nदूध व्यवसाय profession सकाळ विषय topics प्रशिक्षण training शिक्षण education वीज खत fertiliser कर्ज तारण period\nनाशिक जिल्ह्यात धरणांच्या पाणलोट क्षेत्रात...\nनाशिक : जिल्ह्यात मोठे ७, तर मध्यम १७ असे एकूण २३ प्रकल्प आहेत.\nजालना जिल्ह्यातील दोन मंडळांत जोरदार पाऊस\nऔरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात गुरुवारी (ता.\nपावसाळी वातावरणामध्ये येणाऱ्या अडचणींवरील...\nसध्या द्राक्ष लागवडीखालील सर्वच भागात बऱ्यापैकी पाऊस झाला.\nबळीराजा चेतना अभियान बंद करण्याचा निर्णय\nमुंबई : विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यात बळीराजा चेतना योजनेला अपयश आले\nबार्शीतील ४३ हजार शेतकरी दुष्काळ निधीपासून वंचितच\nखपली गहू बिस्किटे, हळद पावडर उद्योगात...दसनूर (जि.जळगाव) येथील वैशाली प्रभाकर पाटील यांनी...\nमखानापासून बनवा बर्फी, लाह्या अन् चिक्कीदलदलीच्या क्षेत्रात उगवणारे मखाना हे भरपूर...\nकृषी क्षेत्रामध्ये आहेत व्यावसायिक संधीव्यावसायिक संधी म्हणून शेती व संलग्न बाबींकडे...\nचिकूपासून बनवा आइस्क्रीमआइस्क्रीम हा लहानथोराच्या आवडीचा विषय आहे. त्याला...\nपपईपासून पेपन,पेक्टिन निर्मितीपपईचे फळ पचनास मदत करते. त्याचा गर व बिया औषधी...\nभोपळ्यापासून बर्फी, चिक्कीभोपळा हृदयरोगांसाठी उपयुक्त आहे. यातील घटक...\nचिकूपासून बनवा मूल्यवर्धित पदार्थचिकू (शा. नाव ः मैनिलकारा जपोटा) हे गोड,...\nप्रक्रिया उद्योगातही मशरूमला मागणीवाळवलेल्या मशरूमला बाजारपेठेत चांगली मागणी आणि...\nशेळीच्या दुधापासून दही, लोणी, चीज, मलईशेळीचे दूध पचनास हलके असते. शेळीच्या दुधापासून...\nश्रीवर्धनी सुपारीचे संवर्धन आवश्यकसुपारी हे परपरागीकरण होणारे झाड असल���याने...\nफणसामध्ये आहे प्रक्रिया उद्योगाची संधीफणसातील गरे तसेच बिया खाण्यायोग्य असून गरापासून...\nफणसापासून तयार करा खाकरा, केक अन् लोणचेविविध पदार्थांचे पोषणमूल्य वाढविण्यासाठी फणस बी...\nप्रक्रिया उद्योगात गवती चहाला मागणीगवती चहामध्ये अत्यावश्यक तेल असते. हे तेल सुगंधीत...\nबहुगुणी शेवग्याचे मूल्यवर्धित पदार्थशेवग्यामध्ये उच्च पौष्टिक आणि औषधी मूल्य आहेत....\nप्रक्रिया अन् आरोग्यासाठी शेवगाशेवग्याचे मूळ, फूल, पाने व साल यांचा वापर...\nप्रक्रिया उद्योगाला चालना देणारे मेगा...शेतकरी, प्रक्रिया करणारे आणि किरकोळ विक्रेत्यांना...\nकोकमपासून प्रक्रियायुक्त पदार्थकोकम फळ कच्चे असताना व पिकून लाल रंगाचे झाल्यावर...\nकरवंदापासून बनवा चटणी,जॅम, लोणचेकरवंद प्रक्रियेसाठी मोठ्या भांडवली गुंतवणुकीची...\nकलिंगडापासून तयार करा विविध...कलिंगड फळ खाण्याने किंवा ताजा रस पिल्याने...\nजांभळापासून स्क्वॅश,जॅम,जेलीमे महिन्याच्या शेवटी व जून, जुलै महिन्यात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.mort-sure.com/blog/difference-between-laying-and-lying/", "date_download": "2020-08-07T20:53:58Z", "digest": "sha1:76CNXP664NPBIIATGSWFUIB2X3Y3BJYT", "length": 6886, "nlines": 26, "source_domain": "mr.mort-sure.com", "title": "घालण्याची आणि खोटे बोलण्यात फरक", "raw_content": "\nघालण्याची आणि खोटे बोलण्यात फरक\nवर पोस्ट केले २०-०२-२०२०\nघालणे वि खोटे बोलणे\nसर्व अनियमित क्रियापदांपैकी, खोटे बोलणे आणि खोटे बोलणे या दोन गोष्टी आहेत ज्यामुळे लोकांना सर्वात जास्त घोटाळा होतो. लोक न कळवताही बिछान्यात पडणे आणि खोटे बोलणे या दरम्यान चुका करत राहतात. दोन क्रिया आणि खोटे बोलणे या दोन्हीच्या अर्थांच्या समानतेमुळे हे घडते. हा लेख वाचतो आणि एकदाच सर्वांसाठी तयार केलेला गोंधळ दूर करण्यासाठी खोटे बोलणे आणि खोटे बोलणे यावर बारकाईने बारकाईने विचार करतो.\nआर्थिक अडचणीत आलेल्या व्यवसायातील लेआचा एक भाग आहे जो एक ट्रान्झिटिव्ह क्रियापद आहे ज्याचा अर्थ विश्रांती घेणे किंवा फक्त एखादी वस्तू किंवा वस्तू ठेवणे होय. मागील कालखंड घालणे आहे. घालणे ही एक अशी कृती आहे जी एखाद्या वस्तूने ठेवलेली किंवा विश्रांतीसाठी ठेवलेली किंवा एखाद्याने ठेवलेल्या जागेवर प्रतिबिंबित करते. जेव्हा एखादी गोष्ट किंवा काहीतरी टाकून देण्याचे कृत्य होते तेव्हा नेहमीच बिछाना वापरा. तर हे नेहमीच कार्पेट घालते, मोबाईल बेडवर ठेवतो, स्ट्रेचरवर रुग्णाला ठेवतो वगैरे. तुम्ही पलंगावर बेडशीट लावत आहात.\nखोटे बोलणे / खोटे बोलणे\nखोटे बोलणे म्हणजे खोट्या शब्दांपासून उद्भवते ज्याचे दोन भिन्न अर्थ असतात. खोटे बोलणे हा देखील एक अर्थ आहे, तर याचा अर्थ असा आहे की आराम करणे किंवा विश्रांती मिळवणे म्हणजे अंतर्ज्ञानी क्रियापदाद्वारे प्रतिबिंबित होते. सध्या खोटे बोलण्याचे खोटे बोलले जात आहे आणि कोणीतरी किंवा काहीतरी एकत्र बसले आहे किंवा विसावलेल्या स्थितीत आहे हे दर्शविण्यासाठी आपण खोटे बोलणे वापरत आहात. पुढील उदाहरणे पहा.\n• बॉब सोफ्यावर पडलेला आहे\n• तुमचा कुत्रा दारात बसलेला आहे\n• हेलनने कुरकुरात पडलेल्या रडणार्‍या बाळाला उचलले\nघालणे वि खोटे बोलणे\n• बिछाना एक क्रियापद आहे जे सक्रिय आहे आणि एखाद्याने दुसर्‍यास किंवा इतर काही विश्रांतीसाठी किंवा आरामात बसण्याची आवश्यकता आहे. कोंबडी अंडी देणारी कोंबडी म्हणजे अंडी देण्याचे काम करते. मोलकरीण घरी डिनरसाठी टेबल ठेवत आहे, किंवा वेटर ग्राहकांसाठी टेबलवर ऑर्डर लावत आहे जे वापरण्यासाठी योग्य क्रियापद आहे.\nYing खोटे बोलणे म्हणजे खोट्या बोलण्यापासून उद्भवते ज्याचा अर्थ विश्रांती घेणे किंवा आरामात बसणे होय.\nSomeone जर एखादी व्यक्ती आरामात बसली असेल तर आपण म्हणाल की तो सोफा किंवा बेडवर पडला आहे. वार्षिक अहवाल प्राचार्यांच्या टेबलावर पडलेला होता.\nYou जर आपण बिछान्यावर पडत असाल तर आपण काहीतरी खाली ठेवत असाल तर आपण खोटे बोलत असता, आपण विश्रांती घेत असाल किंवा विश्रांती घेत आहात.\nकोर्टिसोन आणि कोर्टिसोल (हायड्रोकोर्टिसोन) मधील फरकसॅमसंग गॅलेक्सी एस 3 आणि एस 4 मधील फरकरॉक आणि मेटल दरम्यान फरकपार्का आणि जॅकेटमधील फरकगूगल नेक्सस 4 आणि सॅमसंग गॅलेक्सी एस 3 मधील फरक\nबॅरी वि सावितारवेसिकल वि व्हॅक्यूओल7.7 हिरव्या टिप वि निळा टिपमतेबा ऑटोरेव्हॉल्व्हर वि चियाप्पा गेंडाग्लेनफिडिच वि जोहनी वॉकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A8%E0%A5%AF%E0%A5%A7", "date_download": "2020-08-07T22:16:06Z", "digest": "sha1:OX4UEZZNYQVLXHIYW6WUUXGCXNLHRQQ5", "length": 6391, "nlines": 209, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. १२९१ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १२ वे शतक - १३ वे शतक - १४ वे शतक\nदशके: १२७० चे - १२८० चे - १२९० चे - १३०० चे - १३१० चे\nवर्षे: १२८८ - १२८९ - १२९० - १२९१ - १२९२ - १२९३ - १२९४\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\nमे १० - स्कॉटिश सरदारांनी इंग्लंडचा राजा एडवर्ड पहिला याचे वर्चस्व स्वीकारले.\nऑगस्ट १ - स्वित्झर्लंड राष्ट्राची रचना.\nफेब्रुवारी ८ - आल्फोन्सो चौथा, पोर्तुगालचा राजा.\nजुलै १५ - पहिला रुडॉल्फ, पवित्र रोमन सम्राट.\nइ.स.च्या १२९० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या १३ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या २ र्‍या सहस्रकातील वर्षे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ ऑगस्ट २०१५ रोजी ०१:४५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80_%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF%E0%A4%95_%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96", "date_download": "2020-08-07T21:59:56Z", "digest": "sha1:MLYNBEKM4YJS3ZWED53HOJ2V5IJOBLTU", "length": 44394, "nlines": 420, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विकिपीडिया:मराठी व्याकरण विषयक लेख - विकिपीडिया", "raw_content": "विकिपीडिया:मराठी व्याकरण विषयक लेख\n(मराठी व्याकरण विषयक लेख या पानावरून पुनर्निर्देशित)\nया पानात मराठी व्याकरण विषयक लेखनावे आहेत.\n२ भाषेचे मूलभूत घटक\n१५ सिद्ध व साधित शब्द\nतोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनीला वर्ण असे म्हणतात. बोलतांना आपले मूलध्वनी हवेत विरू नयेत म्हणून आपण लिहून ठेवतो. ज्या सांकेतिक खुणांनी आपण मूलध्वनी लिहून ठेवतो त्या संकेतिक खुणेला ध्वनिचिन्हे किंवा अक्षरे असे म्हणतात. अक्षर म्हणजे नष्ट न होणारे. मराठी भाषेत एकूण ६० वर्ण आहेत. या वर्णाच्या मालिकेलाच वर्णमाला किंवा मुळाक्षरे असे म्हणतात.\nमराठीत एकूण ६० वर्ण आहेत.\nज्या वर्णाचा उच्चार कंठातील कोणत्याही अवयवाचे साहा���्य न घेता होतो, त्या वर्णांना स्वर असे म्हणतात. वर्णांपैकी स्वर हे पूर्ण उच्चाराचे मानले जातात. मराठी भाषेत अ, आ, इ, ई, उ, ऊ, ऋ, ऌ, ए,अॅ ,ऐ, ओ,ऑ,औ,असे एकूण चौदा स्वर आहेत.\nज्याचा उच्चार करण्याआधी स्वर येतो त्यांना स्वरादी असे म्हणतात. स्वर + आदी – स्वरादी स्वरादी – अं, अः, आं, आः, इं, इः वगैरे. स्वरादी मध्ये अनुस्वार व विसर्ग यांचा समावेश होतो.\nअनुनासिक– स्वरावर किंवा अक्षरावर मागाहून स्वार होणारा वर्ण किंवा स्वरानंतर होणारा नासिक्य उच्चार म्हणजे अनुनासिक होय. म्हणजेच जेव्हा अनुस्वाराचा उच्चार अस्पष्ट होतो अशा अस्पष्ट व ओझरत्या उच्चारांना अनुनासिक म्हणतात. उदा.मुलांनी, त्यांना, शिक्षकांनी\nजेव्हा हा उच्चार स्पष्ट व खणखणीत होतो तेव्हा त्याला अनुस्वार असे म्हणतात. उदा. गंगा, चंचल इत्यादी.\nविसर्ग विसर्ग याचा अर्थ श्वास सोडणे असा होतो. विसर्गाचा उच्चार होत असतांना स्वराच्या उच्चारानंतर ह सारखा उच्चार होतांना हवेचे किंचित विसर्जन होते म्हणून यास विसर्ग असे म्हणतात. याचे चिन्ह लिहून दाखविताना अक्षराच्या पुढे दोन टिंब देतात. विसर्ग नेहमी शब्दाच्या शेवटी असतो. उदा० स्वत:\nविसर्गापुढे स्वर किंवा व्यंजन आल्यास विसर्गाचा उच्चार र्, स, श, ष् असा होतो. उदा------ नि:+आधार= निराधार, दुः+योधन=दुर्योधन, नि:+स्पृह=निस्पृह, नि:+श्वास =निश्वास, आवि:+कार= आविष्कार. तसेच निष्फल,\nविसर्गसदृश चिन्हासमोर क, ख आल्यास विसर्गाचा उच्चार कधीकधी क् होतो. उदा० यः+कश्चित= यक्कश्चित; दुः+ख=दुक्ख. या विसर्गाला जिव्हामूलीय म्हणतात.\nविसर्गसदृश चिन्हासमोर प, फ आल्यास विसर्गाचा उच्चार कधीकधी प् किंवा फ होतो. उदा० कः+पदार्थ=कप्पदार्थ, मन:+पूत=मनप्पूत; अधः+पात=अधप्पात; फ़ु:+फ़ुस=फ़ुफ़्फ़ुस. याही विसर्गचिन्हाला जिव्हामूलीय म्हणतात.\nज्याचा उच्चार करतांना जिभेचा कंठ, टाळू, मूर्धा, दात, ओठ, या अवयवांशी स्पर्श होतो त्यांना व्यंजन असे म्हणतात.एकूण व्यंजने ४२ आहेत.\nजवळ जवळ आलेले दोन ध्वनी जोडण्याला संधी म्हणतात. संधी होत असतांना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आणि शेवटच्या शब्दातील पहिला वर्ण एकमेकात मिसळून त्या दोहोबद्दल एकच वर्ण तयार होतो याला संधी असे म्हणतात.\nईश्र्वरेच्छा = ईश्र्वर + इच्छा\nसूर्यास्त = सूर्य + अस्त\nसज्जन = सत् + जन\nचिदानंद = चित् + आनंद\nकेले+ आहे == केलंय\nस्वरसंधी : एकमेकांशेजारी येणारे वर्ण हे जर स्वरांनी जोडले असतील तर त्यांना ‘स्वरसंधी’ असे म्हणतात किंवा एक पाठोपाठ एक येणारे दोन स्वर एकत्र होण्याच्या क्रियेला स्वरसंधी असे म्हणतात.\nक) दीर्घत्व संधी – सजातीय ऱ्हस्व किंवा दीर्घ स्वर मिळून एकच दीर्घ स्वर तयार होतो त्याला दीर्घत्व संधी म्हणतात.\nमहेश = मही+ईश विद्यार्थी = विद्या+अर्थी गुरूपदेश = गुरु+उपदेश भूद्धार = भू+उद्धार मातृृण = मातृ + ऋण\nख) आदेश संधी – दोन विजातीय स्वर एकत्र येऊन तयार होणाऱ्या संधीला आदेश संधी म्हणतात.\nआदेश संधीचे खालील प्रकार पडतात.\ni) गुणादेश – अ किंवा आ या स्वरापुढे जर इ किंवा ई स्वर आल्यास तर त्या दोहोंऐवजी ए हा स्वर येतो, जर उ किंवा ऊ हा स्वर आल्यास तर त्या दोहोंऐवजी ओ स्वर येतो आणि जर ऋ हा स्वर आल्यास तर त्या दोहोस्वरांमिळून अर येतो यालाच गुणादेश संधी असे म्हणतात. उदा. ईश्वरेच्छा = ईश्वर+इच्छा\nii) वृद्ध्यादेश – जर अ आणि आ या स्वरापुढे ए किंवा ऐ स्वर आल्यास तर त्याबद्दल ऐ हा स्वर येतो आणि ओ किंवा औ स्वर आल्यास तर त्याबद्दल औ हा स्वर येतो. यालाच वृद्ध्यादेश (वृद्धि+आदेश) संधी म्हणतात. उदा. एकैक = एक+एक\nप्रजैक्य = प्रजा+ऐक्य हातौटी = हात+ओटी\niii) यणादेश – जर इ, उ, ऋ, (ऱ्हस्व किंवा दीर्घ) या स्वरांपुढे खालीलपैकी कोणताही विजातीय स्वर आल्यास तर इ-ई या विजातीय स्वराऐवजी य हा वर्ण येतो, उ-ऊ विजातीय स्वराऐवजी व हा वर्ण येतो. ऋ या स्वराऐवजी र हा वर्ण येतो आणि पुढील स्वर मिसळून यणादेश संधी तयार होते. उदा.\niv) विशेष आदेश – जर ए, ऐ, ओ किंवा औ या संयुक्त स्वरांपुढे अनुक्रमे ए या संयुक्त स्वराऐवजी आय्, ऐ या संयुक्त स्वराऐवजी आय्, ओ या संयुक्त स्वराऐवजी अव्, औ या संयुक्त स्वराऐवजी आव् असे वर्ण मिसळून आदेश तयार होऊन त्यास पुढील स्वर मिसळून विदेश आदेश संधी तयार होते. उदा.\nग) पूर्वरूप संधी – मराठीत केव्हा केव्हा संधी होत असतांना एकत्र येणाऱ्या दोन स्वरांपैकी पहिला स्वर कायम राहतो व दुसऱ्या स्वराचा लोप होतो. या संधीला पूर्वरूप संधी असे म्हणतात.\nघ) पररूप संधी – केव्हा केव्हा एकत्र येणाऱ्या दोन स्वरांपैकी पहिल्या स्वराचा लोप होतो व दुसरा स्वर कायम राहतो. अशा प्रकारच्या संधीला पररूप संधी असे म्हणतात.\nदोन व्यंजने किंवा यापैकी दुसरा वर्ण स्वर असेल तर त्याला मिळून तयार होणार्याो संधीला व्यंजनसंधी असे म्हणतात.\nव्यंजनसंधीचे खालील उपप्रकार पडतात.\nक) प्रथम व्यंजन संधी –\nदोन शब्दाची संधी होत असतांना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण ग, ज, ड, द, ब (मृदु व्यंजन) यांच्यापैकी आल्यास तर संधी होत असतांना त्याचे जागी त्याच वर्गातील पहिले व्यंजन (क, च, ट, त, प) येऊन संधी होते त्याला प्रथम व्यंजन संधी असे म्हणतात.\nख) तृतीय व्यंजन संधी –\nदोन शब्दाची संधी होत असतांना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण क, च, ट, त, प यापैकी कोणताही वर्ण आल्यास त्यापासून संधी होत असतांना त्या वर्णाचे जागी त्याच वर्गातील तृतीय व्यंजन येते या संधीला तृतीय व्यंजन संधी असे म्हणतात.\nग) अनुनासिक संधी – पहिल्या पाच वर्गातील कोणत्याही व्यंजनापुढे अनुनासिक आल्यास त्याच वर्गातील अनुनासिकाशी व्यंजन संधी होतो त्यास अनुनासिक व्यंजन संधी असे म्हणतात.\nघ) त ची विशेष व्यंजन संधी –ौ या बाबतची विशेष संधी अशी की जर त या व्यंजनापुढे -\nच किंवा छ आल्यास तर त बद्दल च येतो.\nट किंवा ठ आल्यास ट बद्दल ट येतो.\nज किंवा झ आल्यास त बद्दल ज येतो.\nल् आल्यास त बद्दल ल् येतो.\nश आल्यास त बद्दल च होतो व पुढील श बद्दल छ येतो.\nड) म चा संधी –\nम पुढे स्वर आल्यास तो स्वर मागील म मध्ये मिसळून जातो. जर व्यंजन आल्यास म बद्दल मागील अक्षरावर अनुस्वार येतो.\nविसर्ग संधीचे खालील प्रकार पडतात.\nक. विसर्ग उकार संधी –\nविसर्गाच्या पुढे पाच गटापैकी कोणतेही मृदु व्यंजन आल्यास विसर्गाचा उ होतो व तो मागील अ मध्ये मिसळून त्याचा ओ होतो. याला विसर्ग उकार संधी असे म्हणतात.\nविसर्गाच्या मागे अ किंवा आ खेरीज कोणताही स्वर असून पुढे मृदु वर्ण आल्यास विसर्गाचा र होऊन संधी होणे.\nग. विसर्ग र संधी –\nविसर्ग र संधी होत असतांना विसर्गाच्या मागे अ, आ खेरीज कोणताही स्वर आल्यास त्या विसर्गाचा र होतो जर दुसरा वर्ण असल्यास यावेळी पहिल्या र चा लोप होतो व त्याच्या मागील स्वर ऱ्हस्व असल्यास दीर्घ होतो.\nविसर्गापुढे च, छ, ट, त, प, यापैकी कोणताही वर्ण आल्यास विसर्गाच्या जागी श, ष, व, स येऊन संधी होतो.\nविसर्गापूर्वी अ असून पुढे क, ख, प, फ यापैकी कोणतेही व्यंजन आल्यास विसर्ग स्थिर राहतो.\nकर्तरी प्रयोग : कर्त्यानुसार क्रियापद बदलते. उदा. राम म्हणतो, सीता म्हणते.\nकर्मणी प्रयोग : कर्मानुसार क्रियापद बदलते. उदा. रामाने आंबा खाल्ला, रामाने आंबे खाल्ले.\nभावे प्रयोगकर्ता किंवा कर्म या दोन्हीमुळे देखील क्रियापद बदलत नाही.उदा. माझा निरोप त्याला जाऊन सांगा.\nमुख्य लेख: वाक्यांचे प्रकार\nसमास व त्याचे प्रकारौ\nकाटकसर करणे हा मनुष्याच्या अंगी असलेला एकूण गुण आहे. आपण दैनंदिन जीवनात बरीच काटकसर करतो. त्यामुळे आपण बोलतांना सुद्धा हा गुण वापरतो. बऱ्याचदा आपण एखादे वाक्य पूर्ण न बोलता शब्दांची काटकसर करून एकच शब्द किंवा जोडशब्द तयार करतो. जो त्या वाक्यातील अर्थबोध करून देतो. यालाच ‘समास’ असे म्हणतात. अशी काटकसर करून जो शब्द तयार होतो त्यालाच सामासिक शब्द असे म्हणतात.\nवडापाव – वडाघालून तयार केलेला पाव.\nपोळपाट – पोळी करण्यासाठी लागणारे पाट\nकांदेपोहे – कांदे घालून तयार केलेले पोहे.\nपंचवटी – पाच वडांचा समूह\nसमासाचे मुख्य $ प्रकार पडतात.\n१) अव्ययीभाव समास :\nज्या समासात पहिला शब्द मुख्य असतो व त्या तयार झालेल्या सामासिक शब्दांचा उपयोग क्रियाविशेषणासारखा केला जातो त्यास ‘अव्ययीभाव समास’ असे म्हणतात. अव्ययीभाव समासाची काही उदाहरणे :\nअ) मराठी भाषेतील शब्द\nगल्लोगल्ली – प्रत्येक गल्लीत\nदारोदार – प्रत्येक दारी\nघरोघरी – प्रत्येक घरी\nमराठी भाषेतील द्विरुक्ती (पहिल्या शब्दांचीच पुनरावृत्ती) होऊन तयार झालेले शब्द हे क्रियाविशेषणाप्रमाणे वापरले जातात म्हणून ही उदाहरणे अव्ययीभाव समासाची आहेत.\nब) संस्कृत भाषेतील शब्द\nप्रति (प्रत्येक)– प्रतिमास, प्रतिक्षण, प्रतिदिन\nआ (पर्यत) – आमरण\nआ (पासून) – आजन्म, आजीवन\nयथा (प्रमाण) – यथाविधी, यथामती, यथाशक्ती.\nवरील उदाहरणात प्रति, आ, यथा हे संस्कृत भाषेतील उपस्वर्ग लागून तयार झालेले शब्द आहेत. संस्कृत मधील उपस्वर्गाना अव्यय मानले जाते.\nवरील उदाहरणामध्ये हे उपस्वर्ग प्रारंभी लागून सामासिक शब्द तयार झालेला आहे व ह्या उपसर्गाना सामासिक शब्दांत अधिक महत्त्व आहे.\nक) अरबी व फारसी भाषेतील शब्द\nदर (प्रत्येक) – दरसाल, दरडोई, दरमजल.\nगैर (प्रत्येक) – गैरसमज, गैरहजर, गैरशिस्त\nबे (विरुद्ध) – बेकायदा, बेमालूम, बेलाशक\nवरील उदाहरणात संस्कृत भाषेमध्ये फारसी व अरबी भाषेतील उपस्वर्ग लागून मराठी भाषेत अव्ययीभाव समासाची उदाहरणे तयार झाली आहेत.\nभाषेच्या अलंकाराचे दोन मुख्य प्रकार पडतात\nशब्दालंकारयात केवळ शाब्दिक चमत्कृती साधली जाते.\nअनुप्रास कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन, त्यातील नादामुळे जेव्हा सौंदर���य प्राप्त होतो तेव्हा अनुप्रास अलंकार होतो.\nउदा. अ) आज गोकुळात रंग खेळतो हरी l राधिके जर जपून जा तुझ्या घरी l ब)बालिश बहु बायकात बडबडला. क)गडद निळे गडद निळे जलद भरुनी आले, शीतल तनु चपळ चरण अनिलगण निघाले.\nयमकवेगवेगळे अर्थ असणाऱ्या, परंतु उच्चारात समानता असणाऱ्या शब्दाचा वापर चरणात ठराविक ठिकाणी केल्यामुळे जो नाद निर्माण होऊन, जे सौंदर्य प्राप्त होते त्यास यमक असे म्हणतात.\nअ)मन सज्जना भक्तीपंथेची जावे l\nतरी श्रीहरी पाविजे ते स्वभावे l\nब)सुसंगती सदा घडो,सुजन वाक्य कानी पडो l\nकलंक मातीचा झडो, विषय सर्वथा नावडो l\nश्लेष या अलंकारात एकाच शब्द दोन अर्थाने वापरला जातो.\nअ)मला एस.टी. लागते. (गरज असणे/त्रास होणे)\nब)कुस्करू नका ही सुमने ll\nजरी वास नसे तिळ यास,\nतरी तुम्हास अर्पिले सु-मने ll\nड)श्रीकृष्ण नवरा मी नवरी l\nशिशुपाल नवरा मी न-वरी l\nइ)हे मेघ, तू सर्वांना जीवन देतोस.(आयुष्य /पाणी)\nउपमादोन वस्तू मधील साधर्म्य दाखविण्यासाठी सम, समान, सारखा, प्रमाणे, परी, परिस सारख्या शब्दांचा वापर केल्यास उपमा अलंकार होतो.\nअ)सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी.\nब)असेल तेथे वाहत सुंदर दुधारखी नदी.\nक)मुंबई ची घरे मात्र लहान कबुतराच्या खुराड्यासारखी.\nउत्प्रेक्षा उपमेय हे जणू उपमानच आहे हे दर्शवण्यासाठी जणू, जणुकाय,गमे, वाटे, भासे, की यासारखे शब्द वापरले जातात तेव्हा उत्प्रेक्षा अलंकार होतो.\nअ)हा आंबा जणू साखरच\nब)त्याचे अक्षर जणू काय मोतीच\nक)ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू\nड)आकाशातील चांदण्या जणू फुलांची पखरण\nअपन्हुतीयाचा अर्थ लपविणे असा होतो.यात उपमेय लपून ते उपमानच आहे असे दर्शविले जाते.\nअ)हा आंबा नाही, ही साखरच आहे.(उपमेय-मूळ वस्तू, उपमान-उपमा देण्यासाठी वापरलेली वस्तू.)\nब)हे हृदय नसे, परी स्थंडिल धगधगते l\n देठची फुलले पारिजातकाचे l\nअनन्वय ज्या वेळी उपमेयाची तुलना दुसऱ्या कशाशीही होऊ शकत नाही, म्हणून ती उपमेयाबरोबरच केली जाते तेव्हा अनन्वय अलंकार होतो. एखाद्या घटकाची तुलना त्याच्या स्वतःबरोबरच करणे.\nअ)आहे ताजमहाल एक जगती तोच त्याच्या परी l\nब)झाले बहु, होतील बहु, आहेत हि बहु, परंतु यासम हा l\nरूपकजेव्हा उपमेय आणि उपमान यात भेद नसून दोन्ही एकरूप आहेत असे दर्शविले जाते तेव्हा रूपक अलंकार होतो.\nअ)देह देवाचे मंदिल l आत आत्मा परमेश्वर\nब)वाघिणीचे दूध प्याला,वाघ बच्चे फाकडे ll\nअतिशयोक्तीएखादी कल्पना आहे त्यापेक्षा खूप फुगवून सांगणे, याला अतिशयोक्ती असे म्हणतात.\nअ)जो अंबरी उफळता खुर लागलाहे\nतो चंद्रमा निज तनुवरि डाग लाहे.\nब)ती रडली समुद्राच्या समुद्र.\nक)तुझे पाय असे भासतात, जणू हवेवर नाचतात.\nड)दमडीचं तेल आणलं, सासुबीचं न्हाणं झालं\nमामांजीची दाढी झाली, भावोजींची शेंडी झाली\nउरलं तेल झाकून ठेवलं, लांडोरीचा पाय लागला\nवेशीपर्यंत ओघळ गेला, त्यात उंट पोहून गेला.\nदृष्टांत :एखादा विषय पटवून सांगण्यासाठी एखादा दाखला दिल्यास दृष्टांत अलंकार होतो.\nअ) लहानपण देगा देवा l मुंगी साखरेचा रवा l\nऐरावत रत्न थोर l त्यासी अंकुशाचा मार l\nब)निवडी वेगळे क्षीर आणि पाणी l राजहंस दोन्ही वेगळाली l\nतुका म्हणे येथे पाहिजे जातीचे l येरागबाळाचे काम नव्हे l\nक)न कळता पद अग्नीवर पडे l न करी दाह असे न कधी घडे l\nअजित नाम वदो भलत्या मिसे l सकळ पातक भस्म करितसे ll\nविरोधाभास : वरकरणी विरोध पण वास्तविक तसा विरोध नसतो तेव्हा विरोधाभास अलंकार होतो.\nअ) जरी आंधळी मी तुला पाहते.\nब) मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदू ऐसे.\nआपण एकमेकांशी बोलतांना भाषेचा वापर करतो.आपल्याला काही प्रांतात नवनवीन शब्द ऐकायला मिळतात. इतर भाषातले शब्द वापरूनसुद्धा आपण आपला व्यवहार साधतो.शेजारच्या जिल्ह्यात तसेच राज्यात आपले दळणवळण वाढले,की आपण एकमेकांच्या भाषेतील शब्दांची देवाणघेवाण करतो.काही काळानंतर त्या भाषेतील शब्द आपल्या भाषेतील शब्द म्हणून ओळखले जातात. आपल्या भाषेतील शब्द कोणते देशी भाषेतील शब्द कोणते देशी भाषेतील शब्द कोणते परभाषेतील शब्द कोणते फारसी,अरबी,उर्दू भाषेतील शब्द कोणते कोणत्या भाषेतील शब्द आपण जसेच्यातसे घेतला.कोणत्या शब्दात थोडाफार बदल करून आपल्या भाषेत घेतला. 'शब्द कसा बनतो, म्हणजे सिद्ध होतो यालाच शब्दसिद्धी असे म्हणतात.'\nसिद्ध व साधित शब्द[संपादन]\nमुख्य लेख: सिद्ध व साधित शब्द\nआपल्या भाषेचा व्यवहार सुरळीतपणे चालण्यासाठी आपण इतर अनेक भाषेतील शब्दांना आपल्या भाषेत समावेश करतो.आपले शब्द व इतर भाषेतून आपल्या भाषेत समाविष्ट झालेल्या शब्दांचा आपण आपल्या दैनंदिन व्यवहारात वापर करत असतो. आपल्या भाषेत सांगायचे झाल्यास क्रियापद अशी असतात: जा,खा,पी,उठ,बस,शिकव,पळ इत्यादी.. अशा मूळधातूंना सिद्ध शब्द असे म्हणतात.\nआपल्याला भाषेच्या माध���यमातून विविध क्रिया,अर्थ व त्यांच्या छटा निर्माण करणारे शब्द तयार करावे लागतात. वर सांगितल्याप्रमाणे 'जा' या सिद्ध शब्दापासून जाऊन,जाऊनी,जातो,जाणार,जाणीव,जास्त यांसारखे शब्द बनतात.अशा शब्दांना साधित शब्द म्हणतात.\nमुख्य लेख: शब्दांच्या जाती\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ मे २०२० रोजी १५:२१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/mehul-chouki-says/", "date_download": "2020-08-07T20:28:56Z", "digest": "sha1:E37VABVCO4Z3PAQOXYMKTJHDVA4ZAZBF", "length": 4252, "nlines": 87, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मेहुल चोक्‍सी म्हणतो, 'मी देश सोडून पळालो नाही तर...'", "raw_content": "\nमेहुल चोक्‍सी म्हणतो, ‘मी देश सोडून पळालो नाही तर…’\nमुंबई- पंजाब नॅशनल बॅंक घोटाळ्यातील प्रमुख आरोपी मेहुल चोक्‍सी याने आज मुंबई हायकोर्टात आपल्या प्रकृतीबद्दल माहित देणारे प्रतिज्ञापत्र सादर केले आहे.\nया प्रतिज्ञापत्रा मध्ये मेहुल चोक्सीने ‘मी पोलिसांच्या चौकशीसाठी तयार आहे. परंतु माझ्या वैद्यकीय समस्येमुळे मी सध्या प्रवास करण्यास अक्षम आहे. परंतु मी प्रवास करण्यासाठी वैद्यकीयदृष्ट्या तंदुरुस्त झालो की, भारतात परत येईल’. असं म्हंटल आहे.\nराज्य वन्यजीव मंडळाच्या विचारार्थ प्रस्तावासाठी ड्रोन सर्व्हे आवश्यक – मुख्यमंत्री\nतंत्रशिक्षण प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया १० ते २५ ऑगस्टदरम्यान\nपिंपरी-चिंचवड शहर पुन्हा रेडझोनमध्ये\n#IPL2020 : कोकाकोला किंवा जिओची प्रायोजकता मिळणार\nजम्मू काश्‍मीरातील स्थनिकांच्या जमीनींचे रक्षण करणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/featured/latest-news-amc-swikrut-approved-ahmednagar", "date_download": "2020-08-07T20:49:28Z", "digest": "sha1:Y3MGSHX22BON4YXH6BSTNLTNBPQ6PMI7", "length": 8662, "nlines": 67, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "अखेर स्वीकृत नियुक्तीसाठी सभेला मुहूर्त सापडला, Latest News Amc Swikrut Approved Ahmednagar", "raw_content": "\nअखेर स्वीकृत निय��क्तीसाठी सभेला मुहूर्त सापडला\nशुक्रवारी विशेष सभा : राष्ट्रवादी, शिवसेनेचे प्रत्येकी दोन, भाजपचा एक सदस्य नियुक्त होणार\nअहमदनगर (प्रतिनिधी) – सुमारे वर्षभराच्या प्रतिक्षेनंतर अखेर महापालिकेत पाच स्वीकृत सदस्य नियुक्तीसाठी सर्वसाधारण सभा निश्चित करण्यात आली. शुक्रवार दि. 10 जानेवारीला ही सभा होत आहे. ‘महापौर साहेब, हे कोणत्या शिस्तीत बसते हो’ या शिर्षकाखाली स्वीकृत नियुक्तीला करण्यात आलेल्या विलंबाबाबत ‘सार्वमत’ने शुक्रवारी वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर वेगाने घडामोडी करत या सभेचा अजेंडा काढण्यात आला.\nमहापालिकेच्या सार्वजनिक निवडणुकीनंतर महापौरांची निवड केली जाते. या निवडीनंतर होणार्‍या पहिल्याच सभेत स्वीकृत सदस्यांची नियुक्ती करणे बंधनकारक असल्याचे महापालिका अधिनियमात म्हटले आहे. 31 डिसेंबर 2018 ला महापौरपदाची निवड झाली. त्यानंतर आजपर्यंत म्हणजे वर्षभरात अनेक सभा झाल्या. मात्र स्वीकृत सदस्य नियुक्तीसाठी सभा घेण्याचे टाळले जात होते. वारंवार या विषयावर बोलणेही टाळले जात होते.\nमहापौर बाबासाहेब वाकळे यांना याबाबत विचारणा केल्यानंतर लवकरच सभा घेऊन स्वीकृतची निवड करू, असे सांगून वेळ मारून नेली जात होती. नगरसचिवांनीही विचारणा केल्यानंतरही, ‘थांबा, बघू’ असे सांगून त्याकडे दुर्लक्ष केले जात होते. गेल्या काही दिवसांपासून महापौर वाकळे यांच्या अंगात शिस्तीचे वारे घुमू लागले आहेत. ठेकेदार, कर्मचारी, विभागप्रमुख यांना शिस्त लावण्यासाठी ते दररोज बैठका घेऊन नवनवीन आदेश देऊ लागले आहेत.\nत्यांच्या या शिस्तीच्या धड्यांचे स्वागत करतानाच अधिनियमातील तरतुदीकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे निदर्शनास आणून देताना ‘सार्वमत’ने ‘महापौर साहेब, हे कोणत्या शिस्तीत बसते हो’ या शिर्षकखाली सविस्तर बातमी प्रसिद्ध केली होती. या वृत्ताची महापालिकेत चांगलीच चर्चा झाली. महापौर कार्यालयातही यावर चर्चा झडली.\nविविध नगरसेवकांनी व पक्षाच्या कार्यकर्त्यांनीही यावर महापौरांकडे विचारणा केली. स्वीकृत सदस्य नियुक्तीच्या प्रतिक्षेत असलेल्या इच्छुकांनीही आग्रह धरला. काल दिवसभरातील हालचालीनंतर अखेर स्वीकृतसाठी सभा घेण्याचे निश्चित करण्यात आले. स्वीकृतसाठी संख्याबळानुसार शिवसेना आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी दोन आणि भाजपचा एक सदस्य नियुक्त होऊ शकतो.\nजिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीत शिवसेनेत पडलेल्या फुटीचा नेमका कोणाला फायदा होईल, हे सांगतता येणार नाही. मात्र त्यासाठी अनेकजण पाण्यात देव घालून बसले आहेत. महापालिकेत राष्ट्रवादी आणि भाजप यांची आघाडी आहे. महापौरांनी स्वीकृतच्या सभेसाठी अजेंडा काढण्यापूर्वी या दोन्ही पक्षाच्या नेत्यांशी चर्चा केल्याचे समजते. त्यानुसार शुक्रवार दि. 10 जानेवारीला सकाळी अकरा वाजता विषेष सभा घेण्यात येणार आहे.\nजिल्ह्यात 43 प्रादेशिक पाणीपुरवठा योजना आहेत. त्यापैकी सद्यस्थितीत 41 पाणीपुरवठा योजना सुरू आहेत. तर दोन योजना बंद आहेत. तालुकानिहाय बंद पाणीयोजनामध्ये अकोले 2, श्रीरामपूर 2, शेवगाव 7, पाथर्डी 61, नगर 52, पारनेर 44, श्रीगोंदा 17, कर्जत 76, जामखेड 33, एकूण 241. तर उर्वरीत तालुक्यात एकही पाणी योजना बंद नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A5%81%E0%A4%B0_%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE", "date_download": "2020-08-07T22:19:39Z", "digest": "sha1:3M3C2T3LC64XXGLOU4SN5XUQ2LZPP5AA", "length": 7104, "nlines": 141, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "गुंटुर जिल्हा - विकिपीडिया", "raw_content": "\nआंध्र प्रदेश राज्याचा जिल्हा\n१६° १८′ ००″ N, ८०° २७′ ००″ E\n११,३९१ चौरस किमी (४,३९८ चौ. मैल)\nकृष्णा नदीवरील नागार्जुन सागर धरण\nगुंटुर हा भारताच्या आंध्र प्रदेश राज्यामधील एक जिल्हा आहे. गुंटुर येथे गुंटुर जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. कृष्णा नदी गुंटुर जिल्ह्याच्या उत्तरेकडून वाहते.\nगुंटुर जिल्हा आंध्र प्रदेशमधील कृषी उद्योगाचे प्रमुख केंद्र असून तांदूळ, तंबाखू व मिरची ही येथील मुख्य पिके आहेत. आंध्र प्रदेशाची नवी राजधानी अमरावती गुंटुर जिल्ह्यामध्येच असेल असा अंदाज व्यक्त केला गेला आहे.\nगुंटुर जिल्ह्याच्या पश्चिमेस तेलंगणाचा नालगोंडा जिल्हा, दक्षिणेस बंगालचा उपसागर तर उर्वरित दिशांना आंध्र प्रदेशची इतर राज्ये आहेत.\nअनंतपूर • कडप्पा • कुर्नुल • कृष्णा • गुंटुर • चित्तूर • नेल्लोर • पश्चिम गोदावरी • पूर्व गोदावरी • प्रकाशम • विजयनगरम • विशाखापट्टणम • श्रीकाकुलम\nमाहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्रात नकाशे असलेली पाने\nकार्टोग्राफर नकाशे असलेली पाने\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३ मे २०१८ रो��ी १९:१६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.manachetalks.com/category/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%95-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE/", "date_download": "2020-08-07T21:15:39Z", "digest": "sha1:YSU7PDZPONY24OVSLQQHXFUP6VQD4JYE", "length": 6369, "nlines": 148, "source_domain": "www.manachetalks.com", "title": "पुस्तक परिचय Archives | मनाचेTalks", "raw_content": "\nनाशिक मॅरेथॉन - २०१८\nजगण्याची कला शिकवणारी काही पुस्तके\nसैनिकी जीवनातले वास्तव सांगणारे ‘वालॉन्ग – एका युद्धकैद्याची बखर’\nजगण्याची कला शिकवणारी काही पुस्तके…. (Motivational Books In Marathi)\nआर्थिक गुंतवणुकीचा किचकट विषय गोष्टीरूपात सांगणाऱ्या पुस्तकाचा सारांश\nविचार करा आणि श्रीमंत व्हा\nविचार करा आणि श्रीमंत व्हा\nरिच डॅड, पुअर डॅड\nपंकज कोटलवार - July 9, 2018\nपंकज कोटलवार - July 8, 2018\nडॉ.कृष्णा सुभाष सपाटे - May 12, 2018\nजगण्याची कला शिकवणारी काही पुस्तके….(Motivational Books- Marathi)\nकॅल्शिअम कमी होण्याची कारणे, लक्षणे आणि कॅल्शिअम युक्त आहार\nघरच्या घरी सॅनिटायझर कसा बनवावा\nहातची नोकरी गेली तर काय करायचे याची तयारी कशी कराल याची तयारी कशी कराल\nपांढर्‍या पेशी वाढवण्याचे घरगूती उपाय वाचा या लेखात\nआपल्या स्वयंपाक घरातली हि अँटिबायोटिक्स तुम्हाला माहित आहेत का\nया पाच गोष्टी करा आणि आनंदी राहून तुमच्यातली प्रॉडक्टिव्हिटी वाढवा\nआनंदाने कसं जगायचं याचं भन्नाट गुपित सांगणारी हि छोटीशी प्रेरणादायी गोष्ट\nया सहा गोष्टी तुम्हाला नक्की Depression म्हणजे नैराश्यापासून दूर ठेवतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/maharashtra-congress", "date_download": "2020-08-07T21:45:39Z", "digest": "sha1:BCR2UUZ72V2QJGRJOKNQOS4GKYWATH35", "length": 12113, "nlines": 177, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "maharashtra congress Archives - TV9 Marathi", "raw_content": "\nAir India Plane Skids | केरळमध्ये एअर इंडियाचं विमान रन वेवरुन घसरलं, विमानाचे दोन तुकडे, 17 जणांचा मृत्यू\nKerala Plane Crash | वडील सैन्यातील माजी ब्रिगेडियन, मोठा भाऊ कारगील युद्धात शहीद, कॅप्टन दीपक साठे यांच्यावर काळाचा घाला\nडॉ. आरती ठिक होतील, पिंपरी-चिंचवडमधील कोरोनाबाधित डॉक्टरच्या कुटुबियांना शरद पवारांचा फोन\nबिहार निवडणुकीचे महाराष्ट्रात राजकीय पडसाद, ‘मविआ’चे नेते सोनिया गांधींना भेटणार\nसचिन पायलट यांचे समर्थन भोवले, महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्याचे पक्षातून निलंबन\nकाँग्रेस प्रवक्ते संजय झा यांचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी पक्षातून निलंबन केले\nपक्षविरोधी कारवाई केल्याने काँग्रेसचे संजय झा यांचे निलंबन\nशरद पवारांनी काँग्रेसवर टीका केली नाही, ते राहुल गांधींना समजावून सांगतील : हसन मुश्रीफ\nशरद पवारांनी काँग्रेसवर टीका केली नाही, ते राहुल गांधींना समजावून सांगतील : हसन मुश्रीफ\n“राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रस नेते राहुल गांधींवर टीका केली नाही”, असं हसन मुश्रीफ म्हणाले (Hasan Mushrif on Sharad Pawar statement).\nलातूर, औरंगाबाद ते ठाणे, काँग्रेसमध्ये संघटनात्मक फेरबदल, 9 नवे जिल्हाध्यक्ष\nबाळासाहेब थोरात यांनी राज्यातील 9 जिल्हाध्यक्ष बदलण्याबाबत पाठवलेला प्रस्ताव काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मंजूर केला.\nमहाराष्ट्र काँग्रेसकडून न्याय योजनेची सुरुवात, 29 हजार कुटुंबियांना प्रत्येकी 200 रु देणार\nस्थलांतरित मजुरांच्या रेल्वे प्रवासाचा खर्च काँग्रेस उचलणार, सोनिया गांधींची घोषणा\nस्थलांतरित मजुरांच्या रेल्वे प्रवासाचा खर्च काँग्रेस उचलणार, सोनिया गांधींची घोषणा\nसोनिया गांधी यांनी केलेल्या घोषणेनुसार प्रत्येक राज्यात अडकून पडलेल्या मजुरांचा घरी जाण्याचा रेल्वे प्रवासाचा खर्च स्थानिक कॉंग्रेस करणार आहे (Congress to bear cost of Railway Travel of migrant labors)\nराहुल गांधींचा विश्वासू मोहरा राज्यसभेवर, महाराष्ट्रातून काँग्रेसचा उमेदवार निश्चित\nराहुल गांधी यांचे निकटवर्तीय राजीव सातव यांना महाराष्ट्रातून राज्यसभेची उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे Congress Rajyasabha Candidate Rajiv Satav\nAir India Plane Skids | केरळमध्ये एअर इंडियाचं विमान रन वेवरुन घसरलं, विमानाचे दोन तुकडे, 17 जणांचा मृत्यू\nKerala Plane Crash | वडील सैन्यातील माजी ब्रिगेडियन, मोठा भाऊ कारगील युद्धात शहीद, कॅप्टन दीपक साठे यांच्यावर काळाचा घाला\nडॉ. आरती ठिक होतील, पिंपरी-चिंचवडमधील कोरोनाबाधित डॉक्टरच्या कुटुबियांना शरद पवारांचा फोन\n पायाला जखम असल्यास पावसाच्या पाण्यातून चालणे टाळा\nकुणालाही सोडणार नाही, पितळ उघडं पाडल्याशिवाय गप्प बसणार नाही : अविनाश जाधव\nAir India Plane Skids | केरळमध्ये एअर इंडियाचं विमान रन वेवरुन घसरलं, विमानाचे दोन तुकडे, 17 जणांचा मृत्यू\nKerala Plane Crash | वडील सैन्यातील माजी ब्रिगेडियन, मोठा भाऊ कारगील युद्धात शहीद, कॅप्टन दीपक साठे यांच्यावर काळाचा घाला\nडॉ. आरती ठिक होतील, पिंपरी-चिंचवडमधील कोरोनाबाधित डॉक्टरच्या कुटुबियांना शरद पवारांचा फोन\n पायाला जखम असल्यास पावसाच्या पाण्यातून चालणे टाळा\nडॉ. आरती ठिक होतील, पिंपरी-चिंचवडमधील कोरोनाबाधित डॉक्टरच्या कुटुबियांना शरद पवारांचा फोन\nCorona Vaccine | कोरोना लस 225 रुपयांना उपलब्ध होणार, सिरम इन्स्टिट्यूटचा बिल गेट्स फाऊंडेशनसोबत 10 कोटी डोसचा करार\n” जम्बो कोव्हिड सेंटरच्या पाहणीवेळी अजित पवारांची विचारणा\nPune Corona | पुणेकरांना दिलासा, कोरोना रुग्ण दुप्पटीचा कालावधी 33 दिवसांवर, मृत्यूदरही घसरला\nCrop Loan : राज्यातील 12 जिल्ह्यात 50 टक्क्यांपेक्षा कमी पीक कर्ज वाटप : सहकारमंत्री बाळासाहेब पाटील\nपुण्यातील गणेशोत्सवाची नियमावली ठरली, बाप्पाच्या मिरवणुकीसह ‘या’ गोष्टींना मनाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://satsangdhara.net/devi/devi09-50.htm", "date_download": "2020-08-07T21:00:19Z", "digest": "sha1:HLUY7CUJ5UU2QSIEFT25G3CF4IAZ4LHJ", "length": 49378, "nlines": 353, "source_domain": "satsangdhara.net", "title": " श्रीमद्‌देवीभागवत महापुराण - नवमः स्कन्धः - पञ्चाशत्तमोऽध्यायः", "raw_content": "\nमनाचे श्लोक - विवरण\nश्रुतं सर्वमुपाख्यानं प्रकृतीनां यथातथम् \nयच्छ्रुत्वा मुच्यते जन्तुर्जन्मसंसारबन्धनात् ॥ १ ॥\nअधुना श्रोतुमिच्छामि रहस्यं वेदगोपितम् \nराधायाश्चैव दुर्गाया विधानं श्रुतिचोदितम् ॥ २ ॥\nमहिमा वर्णितोऽतीव भवता परयोर्द्वयोः \nश्रुत्वा तं तद्‌गतं चेतो न कस्य स्यान्मुनीश्वर ॥ ३ ॥\nययोरंशो जगत्सर्वं यन्नियम्यं चराचरम् \nययोर्भक्त्या भवेन्मुक्तिस्तद्विधानं वदाधुना ॥ ४ ॥\nशृणु नारद वक्ष्यामि रहस्यं श्रुतिचोदितम् \nयन्न कस्यापि चाख्यातं सारात्सारं परात्परम् ॥ ५ ॥\nश्रुत्वा परस्मै नो वाच्यं यतोऽतीव रहस्यकम् \nमूलप्रकृतिरूपिण्याः संविदो जगदुद्‍भवे ॥ ६ ॥\nजीवानां चैव सर्वेषां नियन्तृप्रेरकं सदा ॥ ७ ॥\nयावत्तयोः प्रसादो न तावन्मोक्षो हि दुर्लभः ॥ ८ ॥\nततस्तयोः प्रसादार्थं नित्यं सेवेत तद्द्वयम् \nतत्रादौ राधिकामन्त्रं शृणु नारद भक्तितः ॥ ९ ॥\nब्रह्मविष्ण्वादिभिर्नित्यं सेवितो यः परात्परः \nश्रीराधेति चतुर्थ्यन्तं वह���नेर्जाया ततः परम् ॥ १० ॥\nमायाबीजादिकश्चायं वाञ्छाचिन्तामणिः स्मृतः ॥ ११ ॥\nएतन्मन्त्रस्य माहात्म्यं वर्णितुं नैव शक्यते ॥ १२ ॥\nजग्राह प्रथमं मन्त्रं श्रीकृष्णो भक्तितत्परः \nउपदेशान्मूलदेव्या गोलोके रासमण्डले ॥ १३ ॥\nविष्णुस्तेनोपदिष्टस्तु तेन ब्रह्मा विराट् तथा \nतेन धर्मस्तेन चाहमित्येषा हि परम्परा ॥ १४ ॥\nअहं जपामि तं मन्त्रं तेनाहमृषिरीडितः \nब्रह्माद्याः सकला देवा नित्यं ध्यायन्ति तां मुदा ॥ १५ ॥\nकृष्णार्चायां नाधिकारो यतो राधार्चनं विना \nवैष्णवैः सकलैस्तस्मात्कर्तव्यं राधिकार्चनम् ॥ १६ ॥\nकृष्णप्राणाधिदेवी सा तदधीनो विभुर्यतः \nरासेश्वरी तस्य नित्यं तया हीनो न तिष्ठति ॥ १७ ॥\nअत्रोक्तानां मनूनां च ऋषिरस्म्यहमेव च ॥ १८ ॥\nछन्दश्च देवी गायत्री देवतात्र च राधिका \nतारो बीजं शक्तिबीजं शक्तिस्तु परिकीर्तिता ॥ १९ ॥\nमूलावृत्त्या षडङ्‌गानि कर्तव्यानीतरत्र च \nअथ ध्यायेन्महादेवीं राधिकां रासनायिकाम् ॥ २० ॥\nपूर्वोक्तरीत्या तु मुने सामवेदे विगीतया \nश्वेतचम्पकवर्णाभां शरदिन्दुसमाननाम् ॥ २१ ॥\nबिम्बाधरां पृथुश्रोणीं काञ्चीयुतनितम्बिनीम् ॥ २२ ॥\nक्षौमाम्बरपरीधानां वह्निशुद्धांशुकान्विताम् ॥ २३ ॥\nसदा द्वादशवर्षीयां रत्‍नभूषणभूषिताम् ॥ २४ ॥\nमल्लिकामालतीमालाकेशपाशविराजिताम् ॥ २५ ॥\nवराभयकरां शान्तां शश्वत्सुस्थिरयौवनाम् ॥ २६ ॥\nकृष्णप्राणाधिकां वेदबोधितां परमेश्वरीम् ॥ २७ ॥\nएवं ध्यात्वा ततो बाह्ये शालग्रामे घटेऽथवा \nयन्त्रे वाष्टदले देवीं पूजयेत्तु विधानतः ॥ २८ ॥\nआवाह्य देवीं तत्पश्चादासनादि प्रदीयताम् \nमूलमन्त्रं समुच्चार्य चासनादीनि कल्पयेत् ॥ २९ ॥\nपाद्यं तु पादयोर्दद्यान्मस्तकेऽर्घ्यं समीरितम् \nमुखे त्वाचमनीयं स्यात्त्रिवारं मूलविद्यया ॥ ३० ॥\nमधुपर्कं ततो दद्यादेकां गां च पयस्विनीम् \nततो नयेत्स्नानशालां तां च तत्रैव भावयेत् ॥ ३१ ॥\nततश्च चन्दनं दद्यान्नानालङ्‌कारपूर्वकम् ॥ ३२ ॥\nपारिजातप्रसूनानि शतपत्रादिकानि च ॥ ३३ ॥\nततः कुर्यात्पवित्रं तत्परिवारार्चनं विभोः \nअग्नीशासुरवायव्यमध्ये दिक्ष्वङ्‌गपूजनम् ॥ ३४ ॥\nमालावतीमग्रदले वह्निकोणे च माधवीम् ॥ ३५ ॥\nरत्‍नमालां दक्षिणे च नैर्ऋत्ये तु सुशीलकाम् \nपश्चाद्दले शशिकलां पूजयेन्मतिमान्नरः ॥ ३६ ॥\nमारुते पारिजातां चाप्युत्तरे च परावतीम् \nईशानकोणे सम्पूज्या सुन्दरी प्रियकारिणी ॥ ३७ ॥\nवज्रादिकान्यायुधानि देवीमित्थं प्रपूजयेत् ॥ ३८ ॥\nततो देवीं सावरणां गन्धाद्यैरुपचारकैः \nराजोपचारसहितैः पूजयेन्मतिमान्नरः ॥ ३९ ॥\nततः स्तुवीत देवेशीं स्तोत्रैर्नामसहस्रकैः \nसहस्रसंख्यं च जपं नित्यं कुर्यात्प्रयत्‍नतः ॥ ४० ॥\nय एवं पूजयेद्देवीं राधां रासेश्वरीं पराम् \nस भवेद्विष्णुतुल्यस्तु गोलोकं याति सन्ततम् ॥ ४१ ॥\nयः कार्तिक्यां पौर्णमास्यां राधाजन्मोत्सव बुधः \nकुरुते तस्य सान्निध्यं दद्याद्‌रासेश्वरी परा ॥ ४२ ॥\nकेनचित्कारणेनैव राधा वृन्दावने वने \nवृषभानुसुता जाता गोलोकस्थायिनी सदा ॥ ४३ ॥\nअत्रोक्तानां तु मन्त्राणां वर्णसंख्याविधानतः \nपुरश्चरणकर्मोक्तं दशांशं होममाचरेत् ॥ ४४ ॥\nस्तोत्रं वद मुने सम्यग्येन देवी प्रसीदति ॥ ४५ ॥\nरासेश्वरि नमस्तेऽस्तु कृष्णप्राणाधिकप्रिये ॥ ४६ ॥\nब्रह्मविष्ण्वादिभिर्देवैर्वन्द्यमानपदाम्बुजे ॥ ४७ ॥\nनमः सरस्वतीरूपे नमः सावित्रि शङ्‌करि \nगङ्‌गापद्मावतीरूपे षष्ठि मङ्‌गलचण्डिके ॥ ४८ ॥\nनमस्ते तुलसीरूपे नमो लक्ष्मीस्वरूपिणि \nनमो दुर्गे भगवति नमस्ते सर्वरूपिणि ॥ ४९ ॥\nमूलप्रकृतिरूपां त्वां भजामः करुणार्णवाम् \nसंसारसागरादस्मानुद्धराम्ब दयां कुरु ॥ ५० ॥\nइदं स्तोत्रं त्रिसन्ध्यं यः पठेद्‌राधां स्मरन्नरः \nन तस्य दुर्लभं किञ्चित्कदाचिच्च भविष्यति ॥ ५१ ॥\nदेहान्ते च वसेन्नित्यं गोलोके रासमण्डले \nइदं रहस्यं परमं न चाख्येयं तु कस्यचित् ॥ ५२ ॥\nअधुना शृणु विप्रेन्द्र दुर्गादेव्या विधानकम् \nयस्याः स्मरणमात्रेण पलायन्ते महापदः ॥ ५३ ॥\nएनां न भजते यो हि तादृङ्‌नास्त्येव कुत्रचित् \nसर्वोपास्या सर्वमाता शैवी शक्तिर्महाद्‌भुता ॥ ५४ ॥\nदुर्गसङ्‌कटहन्त्रीति दुर्गेति प्रथिता भुवि ॥ ५५ ॥\nवैष्णवानां च शैवानामुपास्येयं च नित्यशः \nमूलप्रकृतिरूपा सा सृष्टिस्थित्यन्तकारिणी ॥ ५६ ॥\nतस्या नवाक्षरं मन्त्रं वक्ष्ये मन्त्रोत्तमोत्तमम् \nवाग्भवं शम्भुवनिता कामबीजं ततः परम् ॥ ५७ ॥\nचामुण्डायै पदं पश्चाद्विच्चे इत्यक्षरद्वयम् \nनवाक्षरो मनुः प्रोक्तो भजतां कल्पपादपः ॥ ५८ ॥\nछन्दांस्युक्तानि सततं गायत्र्युष्णिगनुष्टुभः ॥ ५९ ॥\nमहाकाली महालक्ष्मीः सरस्वत्यपि देवताः \nस्याद्‌रक्तदन्तिकाबीजं दुर्गा च भ्रामरी तथा ॥ ��० ॥\nनन्दाशाकम्भरीदेव्यौ भीमा च शक्तयः स्मृताः \nधर्मार्थकाममोक्षेषु विनियोग उदाहृतः ॥ ६१ ॥\nऋषिच्छन्दो दैवतानि मौलौ वक्त्रे हृदि न्यसेत् \nस्तनयोः शक्तिबीजानि न्यसेत्सर्वार्थसिद्धये ॥ ६२ ॥\nबीजत्रयैश्चतुर्भिश्च द्वाभ्यां सर्वेण चैव हि \nषडङ्‌गानि मनोः कुर्याज्जातियुक्तानि देशिकः ॥ ६३ ॥\nशिखायां लोचनद्वन्द्वे श्रुतिनासाननेषु च \nगुदे न्यसेन्मन्त्रवर्णान्सर्वेण व्यापकं चरेत् ॥ ६४ ॥\nशूलं भुशुण्डीं च शिरः शङ्‌खं सन्दधतीं करैः ॥ ६५ ॥\nनीलाञ्जनसमप्रख्यां दशपादाननां भजे ॥ ६६ ॥\nएवं ध्यायेन्महाकालीं कामबीजस्वरूपिणीम् ॥ ६७ ॥\nअक्षमालां च परशुं गदेषुकुलिशानि च \nपद्मं धनुष्कुण्डिकां च दण्डं शक्तिमसिं तथा ॥ ६८ ॥\nचर्माम्बुजं तथा घण्टां सुरापात्रं च शूलकम् \nपाशं सुदर्शनं चैव दधतीमरुणप्रभाम् ॥ ६९ ॥\nमहालक्ष्मीं भजेदेवं महिषासुरमर्दिनीम् ॥ ७० ॥\nघण्टाशूले हलं शङ्‌खं मुसलं च सुदर्शनम् \nधनुर्बाणान् हस्तपद्मैर्दधानां कुन्दसन्निभाम् ॥ ७१ ॥\nमहासरस्वतीं ध्यायेत्सच्चिदानन्दविग्रहाम् ॥ ७२ ॥\nयन्त्रमस्याः शृणु प्राज्ञ त्र्यस्रं षट्कोणसंयुतम् \nततोऽष्टदलपद्मं च चतुर्विंशतिपत्रकम् ॥ ७३ ॥\nभूगृहेण समायुक्तं यन्त्रमेवं विचिन्तयेत् \nशालग्रामे घटे वापि यन्त्रे वा प्रतिमासु वा ॥ ७४ ॥\nजयादिशक्तिसंयुक्ते पीठे देवीं प्रपूजयेत् ॥ ७५ ॥\nपूर्वकोणे सरस्वत्या सहितं पद्मजं यजेत् \nश्रिया सह हरिं तत्र नैर्ऋते कोणके यजेत् ॥ ७६ ॥\nपार्वत्या सहितं शम्भुं वायुकोणे समर्चयेत् \nदेव्या उत्तरतः पूज्यः सिंहो वामे महासुरम् ॥ ७७ ॥\nमहिषं पूजयेदन्ते षट्कोणेषु यजेत्क्रमात् \nनन्दजां रक्तदन्तां च तथा शाकम्भरीं शिवाम् ॥ ७८ ॥\nदुर्गां भीमां भ्रामरीं च ततो वसुदलेषु च \nब्राह्मीं माहेश्वरीं चैव कौमारीं वैष्णवीं तथा ॥ ७९ ॥\nवाराहीं नारसिंहीं च ऐन्द्रीं चामुण्डकां तथा \nपूजयेच्च ततः पश्चात्तत्त्वपत्रेषु पूर्वतः ॥ ८० ॥\nविष्णुमायां चेतनां च बुद्धिं निद्रां क्षुधां तथा \nछायां शक्तिं परां तृष्णां शान्तिं जातिं च लज्जया ॥ ८१ ॥\nक्षान्तिं श्रद्धां कीर्तिलक्ष्म्यौ धृतिं वृत्तिं श्रुतिं स्मृतिम् \nदयां तुष्टिं ततः पुष्टिं मातृभ्रान्ती इति क्रमात् ॥ ८२ ॥\nततो भूपुरकोणेषु गणेशं क्षेत्रपालकम् \nवटुकं योगिनीश्चापि पूजयेन्मतिमान्नरः ॥ ८३ ॥\nपूजयेदनया रीत���या देवीं सावरणां ततः ॥ ८४ ॥\nततो जपेन्नवार्णं च मन्त्रं मन्त्रार्थपूर्वकम् ॥ ८५ ॥\nततः सप्तशतीस्तोत्रं देव्या अग्रे तु सम्पठेत् \nनानेन सदृशं स्तोत्रं विद्यते भुवनत्रये ॥ ८६ ॥\nततश्चानेन देवेशीं तोषयेत् प्रत्यहं नरः \nधर्मार्थकाममोक्षाणामालयं जायते नरः ॥ ८७ ॥\nइति ते कथितं विप्र श्रीदुर्गाया विधानकम् \nकृतार्थता येन भवेत्तदेतत्कथितं तव ॥ ८८ ॥\nसर्वे देवा हरिब्रह्मप्रमुखा मनवस्तथा \nमुनयो ज्ञाननिष्ठाश्च योगिनश्चाश्रमास्तथा ॥ ८९ ॥\nलक्ष्म्यादयस्तथा देव्यः सर्वे ध्यायन्ति तां शिवाम् \nतदैव जन्मसाफल्यं दुर्गास्मरणमस्ति चेत् ॥ ९० ॥\nचतुर्दशापि मनवो ध्यात्वा चरणपङ्‌कजम् \nमनुत्वं प्राप्तवन्तश्च देवाः स्वं स्वं पदं तथा ॥ ९१ ॥\nप्रकृतीनां पञ्चकस्य तदंशानां च वर्णनम् ॥ ९२ ॥\nलभते नात्र सन्देहः सत्यं सत्यं मयोदितम् ॥ ९३ ॥\nअपुत्रो लभते पुत्रं विद्यार्थी प्राप्नुयाच्च ताम् \nयं यं कामं स्मरेद्वापि तं तं श्रुत्वा समाप्नुयात् ॥ ९४ ॥\nनवरात्रे पठेदेतद्देव्यग्रे तु समाहितः \nपरितुष्टा जगद्धात्री भवत्येव हि निश्चितम् ॥ ९५ ॥\nनित्यमेकैकमध्यायं पठेद्यः प्रत्यहं नरः \nतस्य वश्या भवेद्देवी देवीप्रियकरो हि सः ॥ ९६ ॥\nकुमारीदिव्यहस्तेन यद्वा बटुकराम्बुजात् ॥ ९७ ॥\nमनोरथं तु सङ्‌कल्प्य पुस्तकं पूजयेत्ततः \nदेवीं च जगदीशानीं प्रणमेच्च पुनः पुनः ॥ ९८ ॥\nसुस्नातां कन्यकां तत्रानीयाभ्यर्च्य यथाविधि \nशलाकां रोपयेन्मध्ये तथा स्वर्णेन निर्मिताम् ॥ ९९ ॥\nशुभं वाप्यशुभं तत्र यदायाति च तद्‍भवेत् \nउदासीनेऽप्युदासीनं कार्यं भवति निश्चितम् ॥ १०० ॥\nआवरणपूजाविधिवर्णनं नाम पञ्चाशत्तमोऽध्यायः ॥ ५० ॥\nआराधनेचे प्रकार व सप्तशती पाठविधी -\nनारद म्हणाले, \"हे मुनिश्रेष्ठा, प्राण्यांना संसारबंधनातून मुक्त करणारे प्रकृतीचे आख्यान मी ऐकले. आता मला वेदातील गुप्त रहस्य सांगा. राधा, दुर्गा व देवींचे विधानही सांगा.\"\nश्री नारायणमुनी म्हणाले, \"हे नारदा, हे वेदांत सार गुप्त ठेवणेच इष्ट होय. मूलप्रकृती आणि संविद्रूप ज्ञानशक्ती यांच्यापासून सर्व सृष्टी उत्पन्न होते. प्रथम तिच्यापासून प्राण व बुद्धी यांच्या अधिदेवता निर्माण झाल्या. त्या सर्व जीवांचे नियमन करतात. हे विराटादि व चराचर जगत् त्यांच्या आधीन आहे. त्यांच्या प्रसादाशिवाय मोक्षप्राप्ती नाही. म्हणून त्यांची सेवा करावी. आता राधिकेचे मंत्र सांगतो. कारण ब्रह्मा, विष्णु, महेशही तेच मंत्र जपत असतात. प्रथम \"श्री राधा\" हे चतुर्थ्यात पद घ्यावे. त्याच्यापुढे अग्निजाया 'स्वाहा' म्हणून देवीची पूजा करावी.\n\"श्री राधायै स्वाहा\" हा षडाक्षरी मंत्र धर्म, अर्थ, काम यांचा प्रकाशक आहे. त्या पूर्वी \"र्‍हीं\" या मायाबीजाची योजना करावी. या मंत्राचे महात्म्य कितीही प्रयत्नांनी वर्णन करता येणार नाही. प्रथम रासमंडळात श्रीकृष्णाने हा मंत्र ग्रहण केला. नंतर त्याने हा मंत्र विष्णूस दिला. विष्णूने ब्रह्मदेवास व त्याने विराटास या मंत्राचा उपदेश केला. नंतर धर्माने मला हा मंत्र सांगितला. त्याच मंत्राचा मी सतत जप करतो.\nब्रह्मदेव वगैरे सर्वजण तो मंत्र जपत असतात. कारण राधेच्या पूजेशिवाय श्रीकृष्णाची पूजा करण्याचा अधिकार नाही. म्हणून विष्णूभक्तांनीही राधेचेच पूजन करावे. कारण तो तिच्या आधीन आहे. ती कृष्णाच्या प्राणाची देवता आहे. सर्व कामनापूर्ण करणारी म्हणून तिला राधा म्हणतात. \"राध्नेति सकलानकामांस्तस्माद्राधेति कीर्तिता\" अशी राधा शब्दाची व्युत्पत्ती आहे. नवम स्कंधात सांगितलेल्या सर्व मंत्रांचा मीच ऋषी आहे. देवी गायत्री छंद असून राधा ही देवता आहे. प्रणव हे बीज व भुवनेश्वरी ही शक्ती आहे. या मूलमंत्राची आवृत्ती करून षड्‍न्यास करावा. नंतर रासांची नायिका राधा हिचे सामवेदोक्त ध्यान करावे.\nजिचे मुख चंद्राप्रमाणे आहे. कोटीसूर्याप्रमाणे जिची कांती आहे, कमलाप्रमाणे नेत्र आहे, श्रोणी विस्तृत आहे, कुंदकळ्यांप्रमाणे दंतपंक्ती आहेत, जिने रेशमी वस्त्र परिधान केले आहे, स्तनद्वय हत्तीच्या मस्तकावरील कुंभद्वयाप्रमाणे आहेत, जी शृंगार समुद्राची लाट आहे, जाईजुईची वेणी गुंफल्यामुळे जी फारच सुंदर दिसते, अशा नाजुक बांध्यांच्या, रासमंडलात रहाणार्‍या, चिरयौवनसंपन्न असलेल्या त्या श्रेष्ठ देवीचे वेदसुद्धा वर्णन करतात.\nअशा त्या देवीचे ध्यान करून तिचे विधीपूर्वक पूजन करावे. मूलविद्येचे आचमन तीन वेळा तिच्या मुखात घालावे. तिला मधुपवी व दुभती गाय अर्पण करावी. तिची भावना करून तिला स्नानगृहात अभ्यंगस्नान घालावे. विविध वस्त्रे अर्पण करून चंदनाची उटी लावावी. तुलसीच्या मंजिर्‍यांची माला अर्पण करावी. सहस्र पाकळ्यांचे कमळ द्यावे.\nनंतर त्या प्रभावी देवीच्या पवि���्र परिवाराचीही पूजा करावी. अग्नेय, ईशान्य, नैॠत्य, वायव्य या दिशात तिच्या अंगदेवतांचे पूजन करावे. पूर्व दळावर मालतीची, आग्नेय दळावर माधवीची, दक्षिण कोणात रत्नमालेची, नैॠत्येत सुशीलेची, पश्चिमेस शशिकलेची पूजा करावी. वायव्येस पारिजात, उत्तरेस परावती, ईशान्येस त्या सुंदरी प्रियकरणीची पूजा करावी. नंतर ब्राह्मी वगैरे शक्तींची पूजा करावी. भूमीवर दिक्पालाची व वज्रादि आयुधांची पूजा करावी.\nनंतर देवीचे सहस्रनाम स्तोत्र पठण करावे. मूलमंत्राचा एक हजार जप करावा.\nअशारीतीने जो त्या राधेची पूजा करतो, तो विष्णुतुल्य होऊन गोलोकी जातो. कार्तिकी पौर्णिमेस राधेचा जन्मोत्सव करावा. कारण पूर्वी ती राधा वृषभानूची कन्या होऊन जन्मास आली.\nजितके मंत्रवर्ण आहेत तितके लक्ष जपाची संख्या असावी म्हणजे मंत्राचे पुरश्चरण होते. त्याच्या दशांश होम करावा. धृत, मध, दूध यांनी तीलासह हवन करावे.\" नारद म्हणाले, \"हे मुने, मला ते स्तोत्र सांगा.\" श्रीनारायण म्हणाले, \"हे परमेश्वरी, रासमंडलनिवासिनी, कृष्णप्रिये, रासेश्वरी, तुला नमस्कार असो. हे त्रैलोक्यमाते, करुणाकर देवी तुला नमस्कार असो. हे सरस्वती देवी, हे सावित्री, हे शांकरी, हे गंगे, पद्मावती, हे षष्ठीदेवी, हे मंगलचंडिके, मी तुला वंदन करतो.\nहे तुलसी देवी, हे लक्ष्मी, हे दुर्गे, तू मूलप्रकृती आहेस. तू आम्हावर कृपा कर.\"\nअसे हे राधेचे स्तोत्र त्रिकाळ म्हणणार्‍यास काहीही दुर्लभ नाही. तो गोलोकी रासमंडळात राहतो. हे गूढ रहस्य गुप्त ठेवावे.\nआता हे ब्राह्मणश्रेष्ठा, तुला दुर्गादेवीचे पूजाविधान सांगतो. तिच्या केवळ स्मरणाने\nविपत्तींचा नाश होतो. सर्वांना उपासना करण्यास योग्य, संकटनाश करणारी, अशा तिला भूलोकी दुर्गा म्हणतात.\nही विष्णुभक्त व शिवभक्तांना नित्य पूज्य असते. तिचा नवाक्षरी मंत्र सर्वोत्तम आहे. वाणीपासून उत्पन्न होणारे शंभुस्री व काम यांचे बीज प्रथम घ्यावे. नंतर चामुंडायै हे पद ठेवून विच्चे ही अक्षरे जोडावीत. असा नवाक्षरी मंत्र होतो. ब्रह्मा, विष्णु व महेश्वर हे या मंत्राचे ऋषी आहेत. गायत्री, उष्णिक, अनुष्टुप हे त्याचे तीन छंद आहेत. महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती ह्या देवता आहेत.\nरक्तदंतिका, दुर्गा, भ्रामरी यांचे बीज होय. नंदा, शाकंभरी, भीमा ह्या शक्ती व धर्म, अर्थ, काम, मोक्ष ह्या ठिकाणी या मंत्राचा विनियोग आहे.\nऋ��ी, छंद, देवता यांच्या मस्तक, मुख व हृदय या ठिकाणी न्यास करावा. कामनांची सिद्धी व्हावी म्हणून स्तनांच्या ठिकाणी शक्ती, बीज यांचा न्यास करावा. तीन बिजांनी, चामुंडायै या चतुराक्षरांनी, विच्चे या अक्षरांनी व सर्व मंत्राला नमः, स्वाहा, वषट्‍, हुं, वौषट व फट् ही पदे सोडून त्यायोगे षडंग न्यास करावा. शिखेचे ठिकाणी, दोन नेत्र, कर्ण, नासिका, मुख, गुद या ठिकाणी त्या मंत्राचे वर्ण योजावेत. नंतर व्यापक न्यास करावा, \"खड्‌ग, चक्र, गदा, बाण, धनुष्ये, परिघ, शूल, भृशुंगी, शिर, शंख या आयुधांनी युक्त; त्रिनेत्र, भूषणांनी विभूषित, निलांजल पर्वताप्रमाणे नीलकांती बसलेले, दहा पाय, दहा मुखे अशा त्या देवीचे पूजन करतो.\"\nअसे तिचे ध्यान करावे. \"नंतर कामबीज असून अक्षमाला, परशू गदा, बाण, कुलिश, कमल, धनुष्यबाण, दंड, शक्ती, तलवार, ढाल, पुंडरीक, घंटा, सुरापात्र, शूल, पाश, सुदर्शन इत्यादी धारण केलेली, ताम्रवर्णासनावर बसलेली, अशा देवीची मी पूजा करतो. घंटा, शूल, नांगर, शंख, मुसल, सुदर्शन, धनुष्यबाण धारण करणारी, शुंभदैत्यनाशिनी, वाणीबीजरूप, सच्चिदानंदरूप महासरस्वतीचे मी ध्यान करतो.\"\nया देवीचे सहा कोणांनी युक्त असे त्रिकोणी यंत्र करावे. प्रथम त्रिकोण काढून त्यावर अष्टदलांचे चोवीस पत्रांचे कमल काढावे. ते भूस्थ गृहाने युक्त करावे. या यंत्रात अथवा शालग्रामाचे ठिकाणी, घटामध्ये, प्रतिमेमध्ये, बाण-लिंग यांच्या ठिकाणी किंवा सूर्याचे ठिकाणी तिची कल्पना करावी व शक्तीयुक्त पीठावर तिची भक्तीने पूजा करावी.\nपूर्वेकडील कोणात सरस्वतीसह ब्रह्मदेव, नैॠत्य कोणात लक्ष्मीसह विष्णू, वायव्यात पार्वतीसह शंकर, उत्तरेस सिंह, डाव्या बाजूस महिषासुर व सहा कोणात नंदजा, रक्तदंता, शाकंभरी, दुर्गा, भीमा, भ्रामरी यांची अष्टदलात ब्राह्मी, माहेश्वरी, कौमारी, वैष्णवी, वाराही, नारसिंही, ऐंद्री, चामुंडा यांची पूजा करावी.\nत्यानंतर चोवीस पत्रांवर विष्णुमाया, चेतना, बुद्धी, निद्रा, क्षुधा, छायाशक्ती, परा, तृष्णा, सामान्य शांती, जाती, लज्जा, विशेष शांती, श्रद्धा, कीर्ती, लक्ष्मी, वृत्ती, श्रुती, स्मृती, दया, तुष्टी, माता, भ्रांती या क्रमाने पूर्वेकडून पूजा करावी.\nभूमीवर पुरोगामी, कोणात क्षेत्ररक्षक, गणपती आणि बटूभैरव देवांचे तसेच योगिनीचेही पूजन करावे. नंतर बाहेर असलेल्या इंद्रादि दिक्पालांचे पूजन करावे. अशारीतीने देवीचे पूजन झाल्यावर राजोपचार अर्पण करावेत. नंतर देवीपुढे सप्तशतीचा पाठ करावा. त्यायोगे चारही पुरुषार्थ प्राप्त होतात.\nहे विप्रा, याप्रमाणे मी तुला दुर्गेचे पूजाविधी सांगितले. कारण सर्व देवश्रेष्ठही तिचेच ध्यान करतात. तिच्या स्मरणानेच जन्माचे सार्थक होते. चवदा मनूही तिचीच आराधना करतात.\nहे नारदा, हे अत्यंत गुप्त रहस्य मी तुला निवेदन केले. देवानांही त्यांची स्थाने देवीच्या स्तवनानेच प्राप्त झाली आहेत. तसेच पंचप्रकृती, त्यांचे अंश यांचेही वर्णन मी केले. हे ऐकून चारीही पुरुषार्थप्राप्ती होते हे निश्चित होय.\nयाच्या श्रवणाने निपुत्रिकास पुत्र, विद्यार्थ्यास विद्या प्राप्त होते. तसेच मनोकामना पूर्ण होतात. नवरात्रात याचा पाठ केल्यास जगन्माता प्रसन्न होते. जो पुरुष रोज एक अध्याय वाचतो तो देवीस प्रिय होतो.\nकुमारी किंवा ब्रह्मचारी यांच्या हातून या ग्रंथात शकून पहावेत. संकल्प करून पुस्तकाची पूजा करावी. जगदीश्वरी देवीला नित्य नमस्कार करावा.\nसुस्नात झालेल्या कन्येची यथाविधी पूजा करावी. तिच्याकडून पुस्तकात सुवर्णाची काडी घालावी. तेथे शुभ किंवा अशुभ फल समजेल. काही भाग उदासीन निघाल्यास कार्यही उदासीन होईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://marathibrain.com/tag/%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%B8%E0%A4%9F%E0%A5%80/", "date_download": "2020-08-07T21:51:44Z", "digest": "sha1:Y5MU6OGERJQA4NQEK34374OXAC2ER6KN", "length": 6423, "nlines": 109, "source_domain": "marathibrain.com", "title": "जीएसटी Archives - MarathiBrain.com", "raw_content": "\nआरोग्यमंत्री राजेश टोपे यांना मातृशोक\nवातानुकूलित लोकल रेल्वेविषयी अद्याप स्पष्टता नाही\nराज्यशासनाचे शेतकऱ्यांसाठी कौशल्याधारित प्रशिक्षण कार्यक्रम\nराज्यातील ६० टक्के उद्योगधंदे अद्याप बंदच\nनफेबाज ‘जॉन्सन अँड जॉन्सन’वर ₹२३० कोटींचा दंड \nब्रेनवृत्त, नवी दिल्ली लहान मुलांसाठीच्या विविध उत्पादांसाठी प्रसिद्ध असलेली 'जॉन्सन अँड जॉन्सन' ही कंपनी परत एकदा ग्राहकांना फसवण्याच्या प्रकरणात अडकली आहे. जीएसटीच्या कपातीचा लाभ ग्राहकांपर्यंत...\nआता विद्युत वाहनांवर ५% जीएसटी\nटीम मराठी ब्रेन - July 28, 2019\nब्रेनवृत्त | नवी दिल्ली पर्यावरणस्नेही वाहतूक व्यवस्थेला प्रोत्साहन देण्यासाठी विद्युत वाहनांवरील (इलेक्ट्रिक व्हेईकल) वस्तू व सेवाकर (जीएसटी) १२ टक्क्यांवरून ५ टक्के करण्याचा निर्णय वस्तू व...\nअँड्रॉइड ९ पाय : Android Pie अँड्रॉ���डचं नवं व्हर्जन\nव्हाट्सअॅप मॅसेज फॉरवर्ड करण्यावर मर्यादा\n२ ऑक्टोबरपासून पुन्हा ‘मौखिक आरोग्य सर्वेक्षण मोहीम’\n‘दंडम’ चित्रपटाचे धमाकेदार म्युझिक लाँच . . .\nपालकमंत्री फुके यांनीच मला फसवण्याचे षडयंत्र रचले : आमदार चरण वाघमारे\nसन २०७० मध्ये ‘एक तृतीयांश’ लोकसंख्या असेल अतिउष्ण प्रदेशात \n‘अवघड जीवनाची अवघड कहाणी’\nचीनी कंपन्यांचा भारतीय महामार्ग प्रकल्पातील सहभाग संपुष्टात\nविश्लेषणात्मक व माहिती पत्रकारितेतील एकमेव मराठी ई-दालन. Analytical & Informative Journalism in Marathi. बातम्या आणि बरंच काही.\nआरोग्यमंत्री राजेश टोपे यांना मातृशोक\nवातानुकूलित लोकल रेल्वेविषयी अद्याप स्पष्टता नाही\nराज्यशासनाचे शेतकऱ्यांसाठी कौशल्याधारित प्रशिक्षण कार्यक्रम\nराज्यातील ६० टक्के उद्योगधंदे अद्याप बंदच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agro-agriculture-news-marathi-purchase-cotton-rs-4900-5000-quintal-25616?tid=121", "date_download": "2020-08-07T20:34:17Z", "digest": "sha1:XOXSMGAJ4WAWJOO222EG3L4FVELQQT2T", "length": 18845, "nlines": 165, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agro agriculture news marathi Purchase of cotton for Rs 4900 to 5000 per quintal | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकापसाची ४९०० ते ५००० रुपये दरात खेडा खरेदी\nकापसाची ४९०० ते ५००० रुपये दरात खेडा खरेदी\nकापसाची ४९०० ते ५००० रुपये दरात खेडा खरेदी\nगुरुवार, 5 डिसेंबर 2019\nजळगाव ः राज्यात कापूस पट्ट्यात कापसाचे दर स्थिर असून, खेडा खरेदीमध्ये शेतकऱ्यांना ४९०० ते ५००० रुपये प्रतिक्विंटलचे दर मिळत आहेत. १८ ते २२ टक्के आर्द्रतेच्या कापसाचे दर ४५०० रुपयांपर्यंत असल्याची माहिती मिळाली. खेडा खरेदी स्थानिक जिनिंग प्रेसिंग कारखानदार व किरकोळ व्यापारी करीत आहेत.\nजळगाव ः राज्यात कापूस पट्ट्यात कापसाचे दर स्थिर असून, खेडा खरेदीमध्ये शेतकऱ्यांना ४९०० ते ५००० रुपये प्रतिक्विंटलचे दर मिळत आहेत. १८ ते २२ टक्के आर्द्रतेच्या कापसाचे दर ४५०० रुपयांपर्यंत असल्याची माहिती मिळाली. खेडा खरेदी स्थानिक जिनिंग प्रेसिंग कारखानदार व किरकोळ व्यापारी करीत आहेत.\nगुजरातमधील कारखानदार, व्यापारी किंवा निर्यातदारांचे एजंट खानदेश, औरंगाबादमधील फुलंब्री, सिल्लोड भागात खेडा खरेदी करीत नसल्याची स्थिती आहे. मागील वर्षी गुजरातमधील व्यापारी, कारखानदारांच्या एजंटकडून कापसाची मोठी खरेदी नोव्हेंबर ते जानेवारी यादरम्यान करण्यात आली होती. यंदा गुजरातमध्ये सूत व कापड उद्योगाला फटका बसल्याने सूत, रुईच्या व्यापारावर परिणाम झाला आहे. गुजरातमधील खंडीचे (३७० किलो रुई) दर राज्यातील खंडीच्या तुलनेत ४०० ते ५०० रुपयांनी कमी आहेत. खंडीला सध्या कमाल ४० हजार रुपयांचा दर गुजरात, महाराष्ट्र व मध्य प्रदेशात आहे.\nमध्य प्रदेश व गुजरातमध्ये कोरडवाहू क्षेत्रातील कापसाची वेचणी सुरू झाली आहे. यामुळे तेथील खरेदीदारांकडून राज्यातील पश्‍चिम विदर्भ, खानदेश व औरंगाबाद भागांत होणारी कापसाची खेडा खरेदी कमी झाली आहे. सध्या किरकोळ व्यापारी, स्थानिक जिनिंग प्रेसिंग कारखानदारांचे एजंट खेडा खरेदी करीत आहेत. भारतीय कापूस महामंडळाची खरेदी वेगात सुरू आहे. सीसीआयचे मलकापूर (जि. बुलडाणा), शिरपूर (जि. धुळे), जळगाव येथील केंद्र जोमात सुरू आहे. या केंद्रातील आवक वाढली आहे. सीसीआयच्या खानदेशातील आठ केंद्रांमध्ये मिळून सुमारे ५० हजार क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे. सीसीआयच्या खरेदीची स्पर्धा असल्याने खेडा खरेदीमध्ये कापसाचे दर टिकून आहेत. खानदेश, पश्‍चिम विदर्भ व औरंगाबादमधील फुलंब्री, सोयगाव, सिल्लोड या भागांत मिळून सुमारे १० लाख गाठींच्या कापसाची आवक जिनिंग प्रेसिंग कारखाने, किरकोळ खरेदीदारांकडे झाली आहे.\nशिरपूर, शहादा (जि. नंदुरबार), चोपडा (जि. जळगाव) या भागात गुजरात, मध्य प्रदेशातील कारखानदारांचे एजंट खरेदी करीत आहेत. शिरपूरमधील निमझरी व सातपुडा लगतच्या इतर गावांमध्ये मागील आठवड्यात कापसाला खेडा खरेदीत कमाल ५२०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला.\nमध्य प्रदेशातील बडवानी, खरगोन व सेंधवा येथील बाजारात कापसाची आवक वाढली आहे. तेथेही दर कमाल ५२०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत आहेत. तर तेथे देशी कापसाचे दर ५५०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत आहेत.\nखानदेश, औरंगाबादमधील खानदेशलगतचा भाग, पश्‍चिम विदर्भात मिळून १०३ जिनिंग कारखाने सुरू आहेत. या जिनिंगमध्ये कापसाची आवक मागील आठवड्यात वाढली आहे. आंतरराष्ट्रीय बाजार स्थिर दिसत नसल्याने कारखानदार आपल्या जिनिंग प्रेसिंग कारखान्यात निम्म्या क्षमतेनेच कापसावर प्रक्रिया करीत असल्याचे सांगण्यात आले.\nसरकीचे दर २२०० पर्यंत\nसरकीचे दर मागील ३० ते ३५ दिवसांत क्विंटलमागे १००० ते ११०० रुपयांनी घसरले आहेत. परंतु, मागील आठ ते नऊ दिवसांपासून दर २२०० रुपयांवर स्थिर आहेत. सरकी दरांवरील दबाव वातावरण कोरडे व निरभ्र होईल, तोपर्यंत कायम राहू शकतो, असे सांगण्यात आले.\nजळगाव कापूस खेड व्यापार गुजरात खानदेश औरंगाबाद सिल्लोड महाराष्ट्र मध्य प्रदेश कोरडवाहू विदर्भ भारत मलकापूर पूर धुळे नंदुरबार\nनाशिक जिल्ह्यात धरणांच्या पाणलोट क्षेत्रात...\nनाशिक : जिल्ह्यात मोठे ७, तर मध्यम १७ असे एकूण २३ प्रकल्प आहेत.\nजालना जिल्ह्यातील दोन मंडळांत जोरदार पाऊस\nऔरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात गुरुवारी (ता.\nपावसाळी वातावरणामध्ये येणाऱ्या अडचणींवरील...\nसध्या द्राक्ष लागवडीखालील सर्वच भागात बऱ्यापैकी पाऊस झाला.\nबळीराजा चेतना अभियान बंद करण्याचा निर्णय\nमुंबई : विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यात बळीराजा चेतना योजनेला अपयश आले\nबार्शीतील ४३ हजार शेतकरी दुष्काळ निधीपासून वंचितच\nमहागाई नियंत्रणासाठी रेपो दर 'जैसे थे' मुंबई: भारतीय रिझर्व्ह बँकेने आपले ऑगस्ट आणि...\nदेशभरात ‘नाफेड’कडून ८६ हजार टन कांदा...नाशिक: केंद्र सरकारच्या भाव स्थिरीकरण निधी...\nकृषी सुधारणांचा वेळोवेळी आढावा घ्याः ‘...नवी दिल्लीः केंद्र सरकार ‘पीएम-किसान’...\nकाश्‍मिरी केशरला भौगोलिक मानांकनजम्मू: काश्‍मिरमध्ये उत्पादीत होणाऱ्या केशरला...\nदेशात खरिपाचा ६५ टक्के पेरा आटोपलानवी दिल्लीः देशात खरिपाखालील सरासरी क्षेत्र १...\n‘स्ट्रॉबेरी‘ला बाजारपेठ विस्ताराची गरजस्ट्रॉबेरी उत्पादक पट्यात पॅकहाउस आणि शीतकरण...\nभारतातून यंदा दशकातील विक्रमी साखर...कोल्हापूर: लॉकडाउनच्या संकटानंतरही साखर...\nसांगली बाजारसमितीत हळद विक्रीत पाच लाख...सांगली ः सांगली बाजार समिती हळदीच्या...\nशेतीमाल निर्यातीला चीन वादाचा फटका नाहीपुणे : महाराष्ट्रातून चीनला होणारी शेतीमालाची...\nबिगर बासमती तांदळाच्या निर्यातवाढीसाठी...पुणे: तांदळाच्या जागतिक बाजारपेठेतील स्पर्धेत...\nहिंगोलीत ई-नामअंतर्गत ६२२ क्विंटल हळद...हिंगोली ः हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...\nब्राझीलच्या साखरेमुळे दर घसरलेकोल्हापूर : गेल्या हंगामाच्या तुलनेत यंदा...\nसाखर दरात सुधार���ा कोल्हापूर ः देशात सुरू झालेली अनलॉकची प्रक्रिया व...\nपुणे बाजार समितीचा पॅटर्न राज्यभर चर्चेतपुणे बाजार समितीमध्ये गेल्या काही वर्षांत अनेक...\nआगामी हंगामावर शिल्लक साखरेचा दबाव कोल्हापूर: कोरोनामुळे यंदा देशात साखरेची विक्री...\nसाखर निर्यात अनुदानाचे साडेसात हजार...कोल्हापूर: गेल्या दोन वर्षात देशातील कारखान्यांनी...\nदेशातील साखर उद्योगही येईल पूर्वपदावर;...कोल्हापूर : कोविडच्या संकटामुळे ठप्प झालेली...\nसाखर उत्पादनात उत्तर प्रदेशची झेपकोल्हापूर: यंदा उत्तर प्रदेशने साखर उत्पादनात...\nब्राझीलचे साखर उत्पादन भारताला अडचणी कोल्हापूर : यंदा ब्राझीलने इथेनॉलऐवजी साखर...\nसाखर विक्रीची मुदत १० जूनपर्यंत वाढवा...कोल्हापूर : इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (इस्मा)...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://dainikekmat.com/featured/concerns-raised-coronabali-century-in-latur-district-25705/", "date_download": "2020-08-07T21:15:24Z", "digest": "sha1:6HDOISSXIMSXOJEGBVY3PQKXTM5BQWH6", "length": 14567, "nlines": 186, "source_domain": "dainikekmat.com", "title": "चिंता वाढली : लातूर जिल्ह्यात कोरोनाबळीचे शतक - पुरोगामी विचाराचे एकमत", "raw_content": "\nHome लातूर चिंता वाढली : लातूर जिल्ह्यात कोरोनाबळीचे शतक\nचिंता वाढली : लातूर जिल्ह्यात कोरोनाबळीचे शतक\nतब्बल १८८ रुग्णांची भर, एकूण रुग्णसंख्या २३११ वर\nलातूर : जिल्ह्यात गेल्या १५ दिवसांपासून कडक लॉकडाऊन सुरू आहे. या काळात कोरोना रुग्णांची संख्या हळूहळू कमी होण्याऐवजी कोरोनाचा अक्षरश: कहर सुरू असून, शनिवारी कोरोनाची रुग्णसंख्या विक्रमी १८८ नोंदली गेली. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या २३११ वर गेली आहे. त्यामुळे जिल्हावासीयांची चिंता वाढली आहे. कोरोनाच्या या वाढत्या रुग्णसंख्येबरोबरच बाधितांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढत असून, आज आणखी ५ रुग्णांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील कोरोना बळीने शतक गाठले आहे.\nजिल्ह्यातून काल आलेल्या ४८२ जणांच्या स्वॅबचा तपासणी अहवाल शनिवारी प्राप्त झाला असून, यापैकी तब्बल ११९ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, तर ३१५ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून, ४७ जणांचा अहवाल अनिर्णित, तर १ जणाचा अहवाल रद्द करण्यात आला. यासोबतच आज जिल्ह्यात तब्बल ३९२ रॅपिड अ‍ँटीजन टेस्ट करण्यात आल्या. त्यापैकी ३२३ जणांचा अहवाल निगेटिव्ह, तर ६९ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. रॅपिड टेस्टमध्ये सर्वाधिक १५ रुग्ण येथील मुला-मुलींच्या वसतिगृहात सापडले. तसेच ग्रामीण रुग्णालय औसा येथे १०, उपजिल्हा रुग्णालय निलंगा येथे ९, सामान्य रुग्णालय उदगीर येथे ७, टीएचओ औसा येथे ५, पीएचसी नळेगाव येथे ६, ग्रामीण रुग्णालय किल्लारी येथे ३, फुलाबाई बनसोडे आणि गॅलेक्सी हॉस्पीटल येथे प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे.\nत्यामुळे आज तब्बल १८८ नव्या रुग्णांची भर पडली आहे. यापैकी १७९ रुग्ण पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील, तर ९ रुग्णांची नव्याने नोंद झाली आहे. आता जिल्ह्यातील रुग्णसंख्या तब्बल २३११ वर गेली आहे. त्यापैकी १२८४ रुग्ण बरे होऊन घरी परतले असून, ९२७ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात मोठ्या संख्येने रुग्ण वाढत असल्याने रिकव्हरी रेट ५५.५ पर्यंत खाली आला आहे. दरम्यान, कोरोनाबाधितांच्या मृत्यूने शतक गाठले आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.\n९२७ पैकी ८८६ रुग्णांची लक्षणे सौम्य\nजिल्ह्यात अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ९२७ आहे. दिलासादायक म्हणजे यापैकी तब्बल ८८६ रुग्णांची लक्षणे सौम्य आहेत. याबरोबरच १६ जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले असून, २५ जण ऑक्सीजनवर आहेत, असे जिल्हा शल्य चिकित्सकांच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.\nजिल्ह्यात रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे. त्या तुलनेत बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण घटले आहे. शनिवारी जिल्ह्यात तब्बल १८८ रुग्णांची भर पडली. मात्र, केवळ २८ रुग्णांनाच बरे झाल्याने सुटी मिळाली. त्यामध्ये लातूरमधील १७, औसा ५, निलंगा ४, चाकूर तालुक्यातील २ रुग्णांचा समावेश आहे.\nRead More शारदाताई टोपे यांचे दीर्घ आजाराने निधन\nPrevious articleगोड छकुलीचा एक व्हिडिओ : कोरोना संपल्यावर फिरायला जायचयं…..\nNext articleशारदाताई टोपे यांचे दीर्घ आजाराने निधन\nखाजगी रुग्णालये ताब्यात घेण्याचा आदेश\nमुंबई : ‘कोरोना’ रुग्णांची आर्थिक पिळवणूक करणा-या मुजोर खासगी रुग्णालयांना मोठा दणका देणारा आदेश राज्य सरकारने जारी केला. या आदेशामुळे राज्यभरातील सगळ्या रुग्णालयांवर सरकारी...\nरुग्णसंख्यावाढीचा देशात नवा उच्चांक\nनवी दिल्ली : लॉक��ाउन टप्प्याटप्प्याने शिथिल होत असताना कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत अजूनही फारशी सुधारणा होताना दिसत नाही. उलट रुग्णसंख्येचा नवा उच्चांक नोंदला जात...\nसप्टेंबरपासून शाळेची घंटा वाजणार\nनवी दिल्ली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेल्या शाळा आणि शैक्षणिक संस्था पुन्हा एकदा सुरू करण्यासाठी केंद्र सरकारने योजना आखली आहे. १ सप्टेंबर ते १४...\nकोरोनावर जादूई लस विकसित\nतेल अवीव : कोरोनाच्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी जगभरात लस विकसित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आता इस्रायलनेही करोनाला मात देणा-या जादूई लस शोधली असल्याचा दावा...\nपोलिसांकडून वाहनधारकांची कसून चौकशी\nलातूर : लातूर शहर व परिसरात दि. १ ते १५ ऑगस्ट या कालावधीत जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी लॉकडाऊन घोषीत केलेले आहे. त्यानूसार अतिमहत्वाच्या कामाव्यक्तीरिक्त...\nआंतरराज्य सीमेवर कडक निगराणी ठेवा\nलातूर : कोवीड-१९ च्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळविण्यासाठी संबंधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घ्यावा तसेच तपासण्यांची संख्या वाढवावी, आंतरराज्य सीमेवर बंदोबस्त वाढवून येणा-या-जाणा-या लोकांवर...\nखाजगी रुग्णालये ताब्यात घेण्याचा आदेश\nधावपट्टीवरून घसरून दरीत कोसळले विमान\nरुग्णसंख्यावाढीचा देशात नवा उच्चांक\nसप्टेंबरपासून शाळेची घंटा वाजणार\nबासमती तांदळावरून दोन मुख्यमंत्र्यांत जुंपली\nखाजगी रुग्णालये ताब्यात घेण्याचा आदेश\nधावपट्टीवरून घसरून दरीत कोसळले विमान\nरुग्णसंख्यावाढीचा देशात नवा उच्चांक\nसप्टेंबरपासून शाळेची घंटा वाजणार\nबासमती तांदळावरून दोन मुख्यमंत्र्यांत जुंपली\nधक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर\nलातूर ब्रेकिंग : लातूर शहरात आज १० कोरोना पॉजिटीव्ह आढळले\nतिस-या दिवशीही लातूर घरात\nखाजगी रुग्णालये ताब्यात घेण्याचा आदेश\nधावपट्टीवरून घसरून दरीत कोसळले विमान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%96%E0%A4%B2%E0%A5%87", "date_download": "2020-08-07T21:54:27Z", "digest": "sha1:UJHRUSFLVYFYNUK5ZNAOBSUVV542BHS3", "length": 4904, "nlines": 84, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nनागरिकत्व विधेयक मागे घ्या; मराठी साहित्यिकांची मागणी\nमराठी सिनेमांच्या अभ्यासाची पायवाट\nलेखक, कलावंतांचे राजकीय रण\nलेखक, कलावंतांचे राजकीय रण\nदहशत माजवणाऱ्या टोळ्यांना जागा दाखवा\nमराठी सिनेमांच्या अभ्यासाची पायवाट\nदहशत माजवणाऱ्या टोळ्यांना जागा दाखवा\nदहशत माजवणाऱ्या टोळ्यांना जागा दाखवा\nvote against bjp: भाजपला मतदान करू नका, ६०० कलाकारांचं आवाहन\nशांता गोखले यांचा सन्मान...\nनांदीनंतर पडदा उघडतो तेव्हा\n‘देशात ‘म’ म्हणजे ‘माओवाद’\nदेशात आता 'म' म्हणजे 'माओवाद' ठरतोय\nसाहित्य अकादमीकडून धमक्या, हल्ल्यांचा निषेध\nसाहित्य अकादमीकडूनधमक्या, हल्ल्यांचा निषेध\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/england-vs-india-match/", "date_download": "2020-08-07T20:48:37Z", "digest": "sha1:5XBVO7VRAXXEAL5U76YRSD76KILOKSXV", "length": 8804, "nlines": 94, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "#CWC2019 : 'ऑरेंज आर्मी' ला उपांत्य फेरीचे वेध", "raw_content": "\n#CWC2019 : ‘ऑरेंज आर्मी’ ला उपांत्य फेरीचे वेध\nभारत विरूध्द इंग्लंड सामना : इंग्लंडकडून चिवट लढत अपेक्षित\nस्थळ – एजबॅस्टन, बर्मिंगहॅम\nबर्मिंगहॅम – विजेतेपदाचा दावेदार असलेला भारतीय संघ ऑरेंज जर्सीमध्ये आजचा सामना खेळणार आहे. या सामन्यात इंग्लंडला पराभूत करीत उपांत्य फेरी गाठण्याचे वेध भारताला लागले असून बाद फेरीसाठी उत्सुक असलेल्या इंग्लंडलाही या लढतीत विजय मिळविणे अनिवार्य आहे. दोन्ही संघांच्या चाहत्यांसाठी “सुपरसंडे” साजरा करण्याची योग्य संधी आहे.\nभारताने आतापर्यंत झालेल्या सहा सामन्यांपैकी पाच सामने जिंकले असून न्यूझीलंडबरोबरचा सामना पावसामुळे धुवून गेला होता. हे अपराजित्त्व राखण्यासाठी भारतीय संघ कसोशीने प्रयत्न करील अशी अपेक्षा आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या लढतीत विजयासाठी भारताला संघर्ष करावा लागला असला तरी त्यानंतरच्या सामन्यात त्यांनी वेस्ट इंडिजला धूळ चारली आहे. या एकतर्फी विजयामुळे भारतीय खेळाडूंचा आत्मविश्‍वास आणखीनच बळकट झाला आहे.\nकर्णधार विराट कोहली, रोहित शर्मा, महेंद्रसिंग धोनी, लोकेश राहुल, हार्दिक पांड्या, केदार जाधव यांच्यावर भारताच्या फलंदाजीची भिस्त आहे. युवा अष्टपैलू खेळाडू विजय शंकर याचे अपयश हीच समस्या आहे. त्याच्या जागी दिनेश कार्तिक व ऋषभ पंत यांच्यापैकी एका खेळाडूस संधी मिळण्याची शक्‍यता आहे.\nभुवनेश्‍वर कुमार जखमी झाल्यानंतर त्याच्या जागी आलेल्या मोहम्मद शमी याने या स्पर्धेतील दोन सामन्यांमध्ये एका हॅट्ट्रिकसह आठ विकेट्‌स घेतल्या आहेत. आजही त्याच्याकडून प्रभावी कामगिरीची अपेक्षा आहे. जसप्रीत बुमराह याने किफायतशीर गोलंदाजी केली आहे. त्याच्याबरोबरच युझवेंद्र चहल, कुलदीप यादव व पांड्या यांच्यावरही मदार आहे.\nकर्णधार इऑन मॉर्गन, जोस बटलर, जॉनी बेयरस्टो या मानांकित खेळाडूंकडून अपेक्षेइतकी सातत्यपूर्ण कामगिरी झालेली नाही. बेन स्टोक्‍स हा त्यांच्यासाठी एकांडा शिलेदार राहिला आहे. बाद फेरीत स्थान मिळवायचे असेल तर त्यांना सर्वच आघाड्यांवर सर्वोच्च कौशल्य दाखवावे लागणार आहे. त्याला अन्य खेळाडूंकडून कशी साथ मिळते यावरच त्यांच्या संघाचे यशापयश अवलंबून आहे.\nभारत – विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, महेंद्रसिंग धोनी (यष्टीरक्षक), केदार जाधव, विजय शंकर, दिनेश कार्तिक, रवींद्र जडेजा, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, भुवनेश्‍वर कुमार, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या, लोकेश राहुल, ऋषभ पंत\nइंग्लंड – इऑन मॉर्गन (कर्णधार), जोस बटलर (यष्टीरक्षक), जॉनी बेयरस्टो, जेम्स विन्स, बेन स्टोक्‍स, मोईन अली, जोफ्रा आर्चर, टॉम करन, लायन डॉसन, लीयाम प्लंकेट, आदिल रशीद, जो रूट, जेसन रॉय, ख्रिस वोक्‍स, मार्क वुड.\nराज्य वन्यजीव मंडळाच्या विचारार्थ प्रस्तावासाठी ड्रोन सर्व्हे आवश्यक – मुख्यमंत्री\nतंत्रशिक्षण प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया १० ते २५ ऑगस्टदरम्यान\nपिंपरी-चिंचवड शहर पुन्हा रेडझोनमध्ये\n#IPL2020 : कोकाकोला किंवा जिओची प्रायोजकता मिळणार\nखासदार प्रताप पाटील-चिखलीकर यांना करोना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/information-technology-will-it-be-possible-to-become-mr-india-2/", "date_download": "2020-08-07T20:35:07Z", "digest": "sha1:SIDTHSJEV6TEKRZEIVPSU66WDUYOWGG2", "length": 12082, "nlines": 91, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "माहिती-तंत्रज्ञान : 'मिस्टर इंडिया' बनणे शक्य होणार? (भाग २)", "raw_content": "\nमाहिती-तंत्रज्ञान : ‘मिस्टर इंडिया’ बनणे शक्य होणार\nमाहिती-तंत्रज्ञान : ‘मिस्टर इंड���या’ बनणे शक्य होणार\nकथा-कहाण्यांमध्ये जादूच्या सहाय्याने अदृश्‍य होण्याचे प्रसंग असतात. ते केवळ लहान मुलांनाच नव्हे तर मोठ्यांनाही आकर्षित करतात. खरोखर गायब होता आले तर.. असे रोमहर्षक स्वप्न अनेकांना पडते. त्यामुळेच जगभरातील शास्त्रज्ञही अशा एखाद्या तंत्रज्ञानाच्या किंवा पदार्थाच्या शोधात गुंतले आहेत, ज्याचा वापर करून अदृश्‍य होता येईल. या प्रयत्नांत काही प्रमाणात यशही मिळाले आहे. परंतु पूर्णपणे अदृश्‍य होण्याची किमया विज्ञानाला कधी करून दाखविता येईल, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.\nआतापर्यंत विज्ञानाच्या साह्याने काही असे पोशाख तयार करण्यात आले आहेत, जे परिधान केले असता संबंधित व्यक्ती दिसू शकत नाही. आपल्या पाहण्याच्या प्रक्रियेत प्रकाशकिरण त्या व्यक्तीच्या शरीराच्या आरपार जाऊ शकतात. याचा अर्थ असा की, त्या व्यक्तीचे शरीर दिसणार नाही. परंतु जो भाग खुला आहे, तो दिसणारच. आतापर्यंत माणसाला पूर्णपणे अदृश्‍य करणारा सूट तयार करण्यात यश आलेले नाही. परंतु अशा प्रकारचा सूट तयार करण्यासाठी शास्त्रज्ञांनी मेहनत पणाला लावली आहे, हेही खरे. ज्यातून प्रकाशकिरण आरपार जाऊ शकतात, असा पदार्थ शोधण्यात यश आल्यामुळे एके दिवशी माणूस संपूर्ण अदृश्‍य होण्यात यश मिळवेल, ही आशा या संशोधनामागे आहे. या पार्श्‍वभूमीवर हा पदार्थ नेमका काय आहे, हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरते.\nसामान्यतः हा असा पदार्थ आहे, जो आपल्या अणूंच्या मधून प्रकाशकिरण पलीकडे जाऊ देऊ शकतो. या पदार्थाचे हेच वैशिष्ट्य त्याला “अदृश्‍य पदार्थ’ म्हणून मान्यता देणारे ठरले आहे. या परिणामाला “इन्व्हिजिबल इफेक्‍ट’ नावाने ओळखले जाते. हे फ्लेक्‍सिबल मेटा मटेरियल असून, खास तंत्रज्ञान वापरून ते एखाद्या टणक पदार्थावर फिट केले जाते. आधार मिळताच हा पदार्थ आपल्या आतील अणू मोकळे करतो. अणू मुक्त होताक्षणी ज्या टणक पृष्ठभागावर हा पदार्थ फिट केलेला आहे, तो पृष्ठभाग गायब करण्यात हा पदार्थ यशस्वी होतो. कमी वेवलेन्थ हेच त्यामागील कारण आहे. या गुणधर्मामुळेच दहा वर्षांपेक्षाही आधी म्हणजे 2006 मध्ये अमेरिकेतील एका टीमने अशी घोषणा केली होती की, ते कोणताही पदार्थ अदृश्‍य करू शकतात. मेटाफ्लेक्‍स हा स्थितीस्थापकतेचा गुणधर्म असलेला पदार्थ थ्री डायमेन्शनल फ्लेक्‍सिबल मेटा मटेरियलपासून बनलेला आहे. हा पदार्थ अनेक मेटाफ्लेक्‍स अणू एकत्र करून तयार करण्यात येतो.\nमेटाफ्लेक्‍स पदार्थाच्या साह्याने शास्त्रज्ञांनी आता असे एक घड्याळ विकसित केले आहे, जे वस्तूंना गायब करू शकते.\nगायब झालेली वस्तू केवळ इन्फ्रारेड प्रकाशातच पाहता येते. तरीही हे तंत्रज्ञान अद्याप परिपक्व मानले जात नाही. कारण कोणत्याही धातूच्या वस्तूवर त्याचा परिणाम फारसा झाल्याचे दिसून आलेले नाही. ज्यावेळी हे तंत्रज्ञान धातूंच्या वस्तू गायब करू शकेल, तेव्हाच त्याला “इन्व्हिजिबल क्‍लॉक’ म्हणून ओळख मिळेल. त्यानंतर त्याच्यावर अनेक प्रयोग करण्यासाठी ते प्रयोगशाळेत पाठविण्यात येईल.\nशास्त्रज्ञांनी आपल्या एका प्रयोगाच्या माध्यमातून ही शक्‍यता पडताळून पाहण्याचा जो प्रयत्न केला आहे, त्याला आलेले यश प्रभावी वाटते. हे क्‍लॉक बांधलेल्या माणसाला काही झाडांच्या समोर उभे करण्यात आले. त्यानंतर अनेक कॅमेऱ्यांच्या साह्याने हे जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला की, अशा प्रकारच्या मटेरियलचा पोशाख परिधान केला, तर माणसाच्या शरीराचा एखादा भाग दृष्टीस पडू शकतो का शास्त्रज्ञांना या प्रयोगात सुखद धक्का बसला असून, पोशाख नखशिखान्त असल्यास कितीही प्रयत्न केला, तरी आतील माणूस दिसू शकत नाही, असे शास्त्रज्ञांच्या लक्षात आले. त्यांना या पोशाखाच्या पलीकडची झाडेच फक्त दिसत होती. या यशस्वी प्रयोगानंतरसुद्धा हे तंत्रज्ञान परिपक्व आहे, असे शास्त्रज्ञ मानत नाहीत. परंतु “मिस्टर इंडिया’मधल्या मोगॅम्बोला जो “फॉर्म्युला’ हवा होता, त्याच्या आसपास शास्त्रज्ञ पोहोचलेत, एवढे नक्की. हा फॉर्म्युला व्यावहारिक स्वरूप कधी धारण करतो आणि अदृश्‍य होण्याची आपली फॅण्टसी प्रत्यक्षात कधी उतरते, हेच आता पाहायचे\nराज्य वन्यजीव मंडळाच्या विचारार्थ प्रस्तावासाठी ड्रोन सर्व्हे आवश्यक – मुख्यमंत्री\nतंत्रशिक्षण प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया १० ते २५ ऑगस्टदरम्यान\nपिंपरी-चिंचवड शहर पुन्हा रेडझोनमध्ये\n#IPL2020 : कोकाकोला किंवा जिओची प्रायोजकता मिळणार\nखासदार प्रताप पाटील-चिखलीकर यांना करोना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/opposition-leaders-do-not-believe-in-party-leadership-they-should-not-blame-the-bjp-chief-minister/", "date_download": "2020-08-07T21:05:12Z", "digest": "sha1:YLWWLOHPOCYPWGYRCF3XCYPTKP2UUNVN", "length": 6596, "nlines": 88, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "विरोधी नेत्यांचा पक्षनेतृत्वावर विश्वास नाही, त्यांनी उगाच भाजपला दोष देऊ नये- मुख्यमंत्री", "raw_content": "\nविरोधी नेत्यांचा पक्षनेतृत्वावर विश्वास नाही, त्यांनी उगाच भाजपला दोष देऊ नये- मुख्यमंत्री\nमुंबई: अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या विस्ताराच्या चर्चेला अखेर आज पूर्ण विराम मिळाला. त्यानंतर पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. दरम्यान त्यांनी, भाजप विरोधी पक्ष फोडत आहे, या विरोधकांच्या आरोपाला सडेतोड उत्तर दिले.\nमुख्यमंत्री म्हणाले, विरोधकांना आपले लोक सांभाळता येत नाहीत. त्यांच्या नेत्यांचा त्यांच्या पक्षनेतृत्वावर विश्वास नाही असं असताना त्यांनी उगाच भाजपला दोष देऊ नये. भाजपच्या सकारात्मक राजकारणाकडे पाहून विरोधी पक्षातले लोक भाजपमध्ये येत आहेत. विरोधी पक्षांची जनतेशी नाळ तुटली आहे. त्यांचा लोकांशी जनसंपर्क राहिलेला नाही त्यामुळेच त्यांचा लाजीरवाणा पराभव झाला. या पराभवातून ते काहीही शिकले नाहीत, असे मुख्यमंत्री म्हणाले.\nतसेच, विरोधी पक्षांनी सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकण्याचे ठरवले. या बहिष्कारामागची भूमिका विशद करताना धनंजय मुंडे म्हणाले, “१७ जून दुष्काळ दिन साजरा केला जातो. त्याच दिवशी या सरकारने दुष्काळाकडे लक्ष दिलेले नाही. दुष्काळाने राज्य होरपळत आहे. सरकारचे दुष्काळाकडे लक्ष नाही. आम्ही दुष्काळी भाग पिंजून काढला. मात्र राज्याचे मंत्रीसुद्धा दुष्काळी भागात फिरकले नाहीत. मुख्यमंत्र्यांनी एसीमध्ये बसून आढावा घेतला आणि शिवसेनेच्या पक्षप्रमुखांना विदेशवारीनंतर आता शेतकऱ्यांची आठवण आली आहे. असा आरोपही धनंजय मुंडे यांनी केला.\nराज्य वन्यजीव मंडळाच्या विचारार्थ प्रस्तावासाठी ड्रोन सर्व्हे आवश्यक – मुख्यमंत्री\nतंत्रशिक्षण प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया १० ते २५ ऑगस्टदरम्यान\nपिंपरी-चिंचवड शहर पुन्हा रेडझोनमध्ये\n#IPL2020 : कोकाकोला किंवा जिओची प्रायोजकता मिळणार\nखासदार प्रताप पाटील-चिखलीकर यांना करोना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/shravan-marathi/panchmukhi-shiva-120071100021_1.html?utm_source=RHS_Widget_Article&utm_medium=Site_Internal", "date_download": "2020-08-07T21:01:36Z", "digest": "sha1:ARMOFDEBUCTYQ7MY5TR47GD7PVMUDZGA", "length": 18987, "nlines": 153, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "श्रावणातील 5 सोमवार हे शिवाच्या 5 चेहऱ्याचे प्रतीक आहे, जाणून घ्या हे 5 गुपित.... | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 8 ऑगस्ट 2020\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nश्रावणातील 5 सोमवार हे शिवाच्या 5 चेहऱ्याचे प्रतीक आहे, जाणून घ्या हे 5 गुपित....\nश्रावण महिन्यातील पाच सोमवार हे शिवाच्या 5चेहऱ्याचे प्रतीक मानले गेले आहेत. चला जाणून घेऊ या संदर्भात मनोरंजक माहिती.\nमहादेवाचे 5 चेहरे हे पंचमहाभूतांचे सूचक आहेत. दहा हात हे 10 दिशांचे सूचक आहे. हातात असलेले अस्त्र-शस्त्र जगाची राखण करणाऱ्या शक्तींचे सूचक आहेत.\n1. श्रावण महिन्यात महादेवाच्या 5 चेहऱ्यांचे महत्त्व आहे. अनेक विद्वानांचा असा विश्वास आहे की सृष्टी, स्थिती, लय, कृपा आणि ज्ञान या 5 कार्यांची निर्मिती करणारे 5 शक्तींचे संकेत म्हणजेच शिवाचे हे 5 चेहरे आहेत. पूर्वेकडील चेहरा सृष्टी, दक्षिणे कडील चेहरा स्थिती, पश्चिमेकडील चेहरा प्रलय, उत्तरेकडील चेहरा कृपा आणि ऊर्ध्व मुख ज्ञानाचे सूचक आहे.\n2. भगवान शंकराच्या 5 चेहऱ्यांमध्ये ऊर्ध्व(वरील चेहरा), दुधाचा रंगाचा, पूर्वीकडील चेहरा पिवळ्या रंगाचा, दक्षिणेचा चेहरा निळ्यारंगाचा, पश्चिमी चेहरा पांढऱ्या रंगाचा आणि उत्तरीय चेहरा कृष्णवर्णाचे आहे. भगवान शिवाचे पाच ही चेहरे चारही दिशांमध्ये आणि पाचवा मध्यात आहे. शिवाच्या पश्चिमेकडील चेहरा निरागस मुलासारखा स्वच्छ, शुद्ध आणि निर्विकार आहे. उत्तरेच्या दिशेला असलेला चेहरा वामदेव म्हणजेच सर्व विकार सर्व कष्टांना दूर करणारे आहेत. दक्षिणेला असणारा चेहरा अघोर म्हणजे निंदनीय काम करणारा. निंदनीय किंवा अघोरी काम करणारा देखील शिवकृपेमुळे निंदनीय कामाला देखील शुद्ध करून घेत. शिवाचं पूर्वीकडे असलेल्या चेहऱ्याला तत्पुरुष म्हणतात म्हणजे आपल्याच आत्मेमध्ये टिकून राहणं. उर्ध्वी कडील चेहऱ्याला ईशान म्हणजे जगाचा स्वामी असे म्हटले जाते.\n3. शिव पुराणात भगवान शिव म्हणतात - सृष्टी, पालन, संहार, विलुप्ती आणि कृपा- हे पाच कार्ये माझ्या पाचही चेहऱ्यावर अवलंबून आहेत.\n4. एका पौराणिक कथेनुसार भगवान विष्णू यांनी एकदा सुंदर असे किशोरवयीन रूप घेतले होते. त्यांचे हे सुंदर रूप बघण्यासाठी चतुर्भुजी ब्रह्मा, बहुमुखी शेष, सहस्त्राक्ष चेहऱ्याचे इंद्र आणि इतर देव आले. सर्वांनी विष्णूंच्या या रूपाचे आनंद घेतले, भगवान शंकर विचार करू लागले की जर मला देखील जास्त चेहरे असते तर तर मी देखील अनेको डोळ्यानं भगवान विष्णूंच्या या किशोर रूपाचे जास्त दर्शन केले असते. कैलासपतीच्या मनातही इच्छा जागृत होतातच ते पंचमुखी झाले.\n5. भगवान शिवाचे हे पाच चेहरे सद्योजात, वामदेव, तत्पुरुष, अघोर आणि ईशान असे होते. प्रत्येक चेहऱ्याला तीन-तीन डोळे होते. तेव्हापासूनच ते 'पंचानन' किंवा 'पंचवक्त्र' म्हटले जाऊ लागले. भगवान शिवाच्या या पंचमुखी अवताराची कथेचे वाचन करणे किंवा ऐकण्याचं फार महत्त्व आहे. हे माणसामध्ये शिव-भक्ती जागृत करण्याबरोबरच त्यांची सर्व इच्छा पूर्ण करून परम गती देतात.\nश्रावणी शुक्रवार/ जिवती पूजा\nजिवतीची पूजा केव्हा करावी \nश्रावण शुक्रवारची देवीची कथा\nमहाराजांचा अपमान होण्यासारखे काहीही घडलेले नाही\nमहा विकास आघाडीमध्ये पुन्हा एकदा वाद\nयावर अधिक वाचा :\nकामात अडचणी येण्याची शक्यता आहे. काळजीपूर्वक कार्य करा. मोठ्यांचा आधार मिळाल्याने कार्य पूर्ण होतील. वैवाहिक जीवनात स्थिती...अधिक वाचा\nमानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. मातृपक्षाकडून सहयोग मिळेल. व्यापार-व्यवसायात स्थिती सुखद राहील. मित्रांची मदत मिळेल. आरोग्याची काळजी बाळगणे...अधिक वाचा\nप्रेम प्रकरणात दोघांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आज रात्री आपल्या करीयरशी संबंधित सर्व बाबी स्पष्ट होतील. व्यापार...अधिक वाचा\nव्यवहारिक दक्षता वाढवा. सामान्य सहयोग मिळेल. देवाण घेवाणीत त्रास. नियोजित कामात अडचणी येण्याची शक्यता. कामावर प्रभाव पडेल....अधिक वाचा\nजास्त सहयोग मिळेल. कार्यकुशलतेचा लाभ मिळेल. पारिवारिक लाभ घ्या. नोकरीत विशेष सावधगिरी बाळगा. विश्वासात राहू नये. अनिश्चिततेचे...अधिक वाचा\n\"आर्थिक नुकसान संभव. कामात गुप्तता राखा. सहयोग मिळेल. संबंध बिघडतील. अव्यवहारिक कामांपासून लांब रहा. आपल्या कामाच्या गोष्टी गुप्त...अधिक वाचा\nवैचारिक असंतोष राहील. कामात मन रमणार नाही. तब्बेतीची काळजी घ्या. व्यावसायिक प्रकरणात अडचणी येतील. आर्थिक जबाबदार्‍या वाढतील....अधिक वाचा\nआपली स्थिति, वास्तविकता वाढेल. पारिवारिक दृष्‌टया वेळ सामान्य. कामाचा ताण जाणवेल. नोकरीत कुणावरही विश्वास ठेवू नये. अडचणी...अधिक वाचा\n\"उत्साह, आत्मविश्वास वाढेल. अडकलेला पैसा मिळेल. मनोरंजनात वेळ जाईल. अडचणी राहतील. मिळकती पेक्षा जास्त खर्च होईल. अनिश्चितता...अधिक वाचा\n\"खासगी कामाकडे जास्त लक्ष द्या. पैसा मिळेल. जबाबदारीची कामे पडतील. नोकरीत नुकसानी संभव. कामात पारदर्शकता हवी. वैचारिक...अधिक वाचा\n\"शत्रुपक्ष हावी राहील. एखाद्या चुकीला पुन्हा करु नका. मन रमणार नाही. विश्वास कमी राहील. व्यर्थ ताण जाणवेल....अधिक वाचा\nमार्ग प्रशस्त होईल. अडकलेली कामे पूर्ण झाल्याने आनंद वाटेल. साथ लाभेल. व्यक्तिगत कामात उन्नति होईल. कायदेशीर कामात...अधिक वाचा\nश्रीकृष्णाचा रंग रूप आणि सुवासाचे हे 4 गुपित आपल्याला ...\nभगवान श्रीकृष्णाचे रंग, रूप, सुवास आणि शारीरिक संरचनेवर संशोधन होतातच. अखेर त्यांचा रूप, ...\nरामाच्या वनवासात, ज्योतिषाचा दोष कुठे आहे\nत्याग करून वनवासात जावे लागले. काही विद्वान त्यांचा वनवासाच्या मागे त्यांची जन्मपत्रिका ...\nश्री राम चमत्कारी मंत्र, सर्वकार्य सिद्ध करणारे मंत्र\n\"ॐ आपदामप हर्तारम दातारं सर्व सम्पदाम, लोकाभिरामं श्री रामं भूयो भूयो नामाम्यहम \nश्रीराम मंत्र जपा, रामाला मनोभावे नमन करा\nयापैकी कोणत्याही एका मंत्राचा जप देखील जीवनात संयम आणि शांती प्रदान करण्यात मदत करेल.\nअंतरंग म्हणजे \"राम\" श्वास-उश्वास आहे \"राम\" जपते मन निरंतर \"राम\" दिसतो डोळ्यास मम \"राम\"\nअमेरिकेत प्राण्यांना कोरोनाची लागण, एका कुत्र्याचा ...\nअमेरिकेत सात वर्षीय जर्मन शेफर्ड प्रजातीच्या एका कुत्र्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ...\nअयोध्येत राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याची तयारी सुरु\nअयोध्येत राम मंदिर भूमिपूजनाचा सोहळा 5 ऑगस्टला होणार असल्याने कार्यक्रमाची तयार जोरात ...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राजगृह निवासस्थानाची तोडफोड ...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मुंबईतील दादर येथील राजगृह निवासस्थानाची तोडफोड करणाऱ्या ...\nपावसाचे पुण्यात पुन्हा एकदा जोरदार आगमन\nमहाराष्ट्रात बऱ्यापैकी मॉन्सूनला सुरवात झाली आहे. राज्याच्या बहुतांश भागात गेल्या दोन ...\nऑगस्टमध्ये तब्बल १६ दिवस बॅंक बंद राहणार\nऑगस्ट महिन्यांपासून रक्षाबंधन, गणपती अशा विविध सणांना सुरुवात होते. त्यामुळे ऑगस्टमध्ये ...\nजिओ मामी मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये दीपिका पादुकोणचा ग्लॅमरस लूक\nटक्सिडो सूटमध्ये सोनम कपूरची सुंदर शैली\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://dainikekmat.com/business/google-to-invest-billions-in-india-21172/", "date_download": "2020-08-07T21:40:43Z", "digest": "sha1:RJ6FK4GIOPDZ6OK7ZC4SBQIZU47DPJHC", "length": 14696, "nlines": 189, "source_domain": "dainikekmat.com", "title": "गुगल भारतात करणार अब्जावधींची गुंतवणूक - पुरोगामी विचाराचे एकमत", "raw_content": "\nHome उद्योगजगत गुगल भारतात करणार अब्जावधींची गुंतवणूक\nगुगल भारतात करणार अब्जावधींची गुंतवणूक\nमुंबई :तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जगातली आघाडीची कंपनी असलेली गुगल भारतात अब्जावधींची गुंतवणूक करणार आहे. गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर Video Conferencing द्वारे चर्चा केली आणि त्यांच्या या बैठकीनंतर लगेच दुपारी गुगलने भारतामध्ये 10 अब्ज डॉलर्सची म्हणजे जवळपास 75000 कोटी रुपयांची गुंतवणूक असणार असल्याचं जाहीर केलं. सुंदर पिचाई यांनीच ही घोषणा केली. पंतप्रधानांबरोबर नेमकी कुठल्या विषयावर पिचाई यांनी चर्चा केली\nमाहिती तंत्रज्ञान क्षेत्रातली जगातली अग्रगण्य कंपनी असणाऱ्या गुगल ने भारतासाठी आज मोठी आनंदाची बातमी दिली. Google For India अंतर्गत भारताच्या डिजिटायझेसनसाठी 10 अब्ज डॉलर गुंतवणूक होणार आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी सकाळी चर्चा झाल्यानंतर गुगल तर्फे ही घोषणा करण्यात आली. Google for India Digitisation Fund ची घोषणा कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी केली.\nभारतातले तरुण, शेतकरी आणि उद्योजक यांचं आयुष्य तंत्रज्ञानाच्या मदतीने बदलू शकतं याबाबत पंतप्रधान मोदी यांची सुंदर पिचाई यांच्याशी चर्चा केली. COVID सारख्या महासाथीमुळे जगभरातलं आय़ुष्य बदललं आहे. काम करण्याची पद्धत, वर्क कल्चर या सगळ्यात फरक पडला आहे. त्याविषयीही चर्चा झाल्याचं पंतप्रधान मोदींनी Twitter वरून सांगितलं.\nRead More अरे देवा…बीड जिल्ह्यात 237 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण\nफक्त भारतामध्ये त्यांची 10 अब्ज डॉलर्सची म्हणजे जवळपास 75000 कोटी रुपयांची गुंतवणूक असणार आहे.सुंदर पिचाई यांनी Google for India या कार्यक्रमाअंतर्गत पुढच्या काही वर्षांत भारतात मोठी गुंतवणूक होणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली. वेगवेगळ्या संस्थांमधली भागिदारी, इक्विटी , पायाभूत सुविधा आणि डिजिटायझेशनसाठीच्या इतर सोयींसाठी ही 10 अब्ज डॉलर्सची रक्कम फक्त भारतात खर्च होईल. पुढच्या पाच ते सात वर्षांत ही गुंतवणूक होईल, असंही सुंदर पिचाई यांनी सांगितलं. सुंदर पिचाई यांनी केलेल्या घोषणेतला महत्त्वाचा भाग असा की, भारताच्या डिजिटायझेशनमध्ये याचा फायदा होईल. शिवाय भारतीयांना त्यांच्या स्वतःच्या भाषेत माहिती आणि सेवा देण्यासाठी गुगल प्रयत्न करणार आहे. त्यामुळे भारतीय भाषांमधल्या माहितीसाठी या गुंतवणुकीचा उपयोग होईल. Google for India digitisation fund या अंतर्गत ही गुंतवणूक केली जाईल.\nPrevious articleअरे देवा…बीड जिल्ह्यात 237 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण\nNext articleआदरणीय फडणवीसांना सत्ता गेल्याचं सहन होईना : यशोमती ठाकूर\nगुगल क्लासरूमने राज्यात दूरस्थ शिक्षणाची सोय\nमुंबई : कोरोना संकटामुळे राज्यातील शाळा, महाविद्यालये बंद आहेत. परिणामी विद्यार्थ्यांच्या भवितव्याविषयी पालक चिंता व्यक्त करत आहेत. या पार्श्वभूमीवर आज शालेय शिक्षण विभाग, महाराष्ट्र...\nचीनला आणखी एक दणका, गुगलने हटवले 2500 युट्यूब चॅनेल्स\nचीनवर एकामागोमाग डिजिटिल स्ट्राईकच्या घटना मागील काही दिवसात सुरूच आहे. आधी भारताने 59 चीनी अ‍ॅप हटवत चीनला दणका दिला होता. अमेरिका देखील चीनी शॉर्ट...\nराम मंदिर एकजुटीचे प्रतीक\nअयोध्या : राम मंदिरासाठी मागच्या अनेक वर्षांपासून अनेक पिढ्यांनी प्रयत्न केला. त्यामुळे आजचा दिवस त्याच संकल्प आणि त्यागाचे प्रतिक आहे. आज शरयू नदीतीरी स्वर्निम...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते भूमिपूजन सोहळा संपन्न\nअयोध्या : भारतातील हिंदू ज्या घटनेची आतुरतेने वाट पाहत होते ती घटना आज पूर्णत्वास आली आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंत्रोच्चाराच्या गजरात...\nअयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजनाची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. 5 ऑगस्टचा दिवस ऐतिहासिक ठरणार आहे, यासाठी विशेष तयारी करण्यात आली आहे. अयोध्या सुशोभित केली...\nभूमिपूजनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देशाला संबोधन\n5 ऑगस्टला रामजन्मभूमी परिसरातील भूमीपूजनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्याच्या भूमीवरून देशाला संबोधित करतील. पंतप्रधानांच्या आधी आरएसएस प्रमुख मोहन भागवत हे देखील संबोधन करतील. पंतप्रधानांच्या...\nखाजगी रुग्णालये ताब्यात घेण्याचा आदेश\nधावपट्टीवरून घसरून दरीत कोसळले विमान\nरुग्णसंख्यावाढीचा देशात नवा उच्चांक\nसप्टेंबरपासून शाळेची घंटा वाजणार\nबासमती तांदळावरून दोन मुख्यमंत्र्यांत जुंपली\nखाजगी रुग्णालये ताब्यात घेण्याचा आदेश\nधावपट्टीवरून घसरून दरीत कोसळले विमान\nरुग्णसंख्यावाढीचा देशात नवा उच्चांक\nसप्टेंबरपासून शाळेची घंटा वाजणार\nबासमती तांदळावरून दोन मुख्यमंत्र्यांत जुंपली\nधक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर\nलातूर ब्रेकिंग : लातूर शहरात आज १० कोरोना पॉजिटीव्ह आढळले\nतिस-या दिवशीही लातूर घरात\nखाजगी रुग्णालये ताब्यात घेण्याचा आदेश\nधावपट्टीवरून घसरून दरीत कोसळले विमान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.hindujagruti.org/hinduism-for-kids-marathi/13.html", "date_download": "2020-08-07T20:51:22Z", "digest": "sha1:EVO6BLZLN6XNX3AXZMCMIKHJO4P2I3A3", "length": 25147, "nlines": 311, "source_domain": "www.hindujagruti.org", "title": "सूर्यनमस्काराचे महत्त्व, तो घातल्याने होणारे फायदे आणि सूर्यनमस्कार घालण्याची पद्धत - बालसंस्कार", "raw_content": "\nव्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल \nराष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा\nसण व राष्ट्रीय दिवस प्रश्नमंजुषा\nमुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे\nआदर्श पालक कसे व्हाल \nसण, धार्मिक उत्सव व व्रते\nसुभाषिते (अर्थासह ) (Subhashita)\nव्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल \nराष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा\nसण व राष्ट्रीय दिवस प्रश्नमंजुषा\nमुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे\nआदर्श पालक कसे व्हाल \nसण, धार्मिक उत्सव व व्रते\nसुभाषिते (अर्थासह ) (Subhashita)\nबालसंस्कार > आदर्श बालक > चांगल्या सवयी लावा > सूर्यनमस्काराचे महत्त्व, तो घातल्याने होणारे फायदे आणि सूर्यनमस्कार घालण्याची पद्धत\nसूर्यनमस्काराचे महत्त्व, तो घातल्याने होणारे फायदे आणि सूर्यनमस्कार घालण्याची पद्धत\nकोवळया किरणांत पूर्वेला तोंड करून सूर्यनमस्कार घालावेत.\nआदित्यस्य नमस्कारं ये कुर्वन्ति दिने दिने \nअर्थ : जे लोक सूर्याला दररोज नमस्कार करतात, त्यांना हजारो जन्मांत दारिद्र्य होत नाही.\nसूर्यनमस्कार घातल्याने होणारे फायदे\nअ. सर्व महत्त्वाच्या अवयवांचा रक्तपुरवठा वाढतो.\nआ. हृदय व फुप्फुसे यांची कार्यक्षमता वाढते.\nइ. बाहू व कंबर यांचे स्नायू बळकट होतात.\nई. पाठीचा मणका व कंबर लवचिक होतो.\nउ. पोटाजवळची चरबी वितळून वजन कमी होण्यास मदत होते.\nए. मनाची एकाग्रता वाढते.\nसूर्यनमस्कार घालतांना करावयाच्या श्वसनक्रियांचे अर्थ\n१. पूरक म्हणजे दीर्घ श्वास आत घेणे\n२. रेचक म्हणजे दीर्घ श्वास बाहेर सोडणे\n३. कुंभक म्हणजे श्वास रोखून धरणे. आंतर्कुंभक म्हणजे श्वास आत घेऊन रोखणे व बहिर्कुंभक म्हणजे श्वास बाहेर सोडून रोखणे\nसूर्यनमस्कार घालतांना करावयाचे विविध नामजप\n१. ॐ मित्राय नम: \n२. ॐ रवये नम: \n३. ॐ सूर्याय नम: \n४. ॐ भानवे नम: \n५. ॐ खगाय नम: \n६. ॐ पूष्णे नम: \n७. ॐ हिरण्यगर्भाय नम: \n८. ॐ मरिचये नम: \n९. ॐ आदित्याय नम: \n१०. ॐ सवित्रे नम: \n११. ॐ अर्काय नम: \n१२. ॐ भास्कराय नम: \n१३. ॐ श्री सवितृसूर्यनारायणाय नम: \nएकूण दहा योगस्थिती मिळून एक सूर्यनमस्कार बनतो. प्रत्येक सूर्यनमस्कारापूर्वी क्रमाने `ॐ मित्राय नम: ' पासून क्रमाने एकेक नामजप करून सूर्यनमस्कार घालावा व शेवटी `ॐ श्री सवितृसूर्यनारायणाय नम: ' पासून क्रमाने एकेक नामजप करून सूर्यनमस्कार घालावा व शेवटी `ॐ श्री सवितृसूर्यनारायणाय नम: ' हा समालोचनात्मक नामजप म्हणावा. प्रत्येक योगस्थिती हे एक वेगळे आसन आहे. सूर्यनमस्कार घालतांना प्रत्येक स्थितीबरोबर आलटून पालटून `पूरक' व `रेचक' अशा पद्धतीने श्वसनक्रिया सुरू ठेवावी, उदा. `स्थिती २' ला `पूरक', `स्थिती ३' ला `रेचक', पुन्हा `स्थिती ४' ला `पूरक' याप्रमाणे. सूर्यनमस्काराचे शारीरिक लाभ पुरेपूर मिळावेत, यासाठी प्रत्येक स्थितीत १० ते १५ सेकंद स्थिर रहाता आले पाहिजे.\nप्रार्थनासन : दोन्ही पाय एकमेकांच्या जवळ ठेवावेत. दोन्ही हात छातीच्या मध्यभागी नमस्काराच्या स्थितीत ताठ जोडलेले असावेत. मान ताठ व नजर समोर असावी.\nफायदा : शरिराचा तोल साधला जातो.\nदोन्ही हात वरच्या दिशेने नेत थोडे मागच्या बाजूस नमस्काराच्या स्थितीत ताणलेले (कोपरात न वाकवता) ठेवावेत. मान दोन्ही हातांच्या मध्ये ठेवून कमरेतून मागच्या बाजूस थोडा बाक द्यावा. नजर वरच्या दिशेस स्थिर ठेवावी.\nश्वसनस्थिती : पूरक (पहिल्या स्थितीतून दुसऱ्या स्थितीत जातांना हळूहळू दीर्घ श्वास घ्यावा.)\nफायदा : छातीचे स्नायू बळकट होतात व श्वसनसंस्थेसाठी उपयुक्त.\nउत्तानासन : समोर वाकत हात हळूहळू जमिनीच्या दिशेने न्यावेत. नंतर कमरेत वाकून उभे रहावे. दोन्ही हात पायांच्या बाजूंना जमिनीला टेकवत गुडघे न वाकविता कपाळ गुडघ्यांना टेकविण्याचा प्रयत्न करावा.\nश्वसनस्थिती : रेचक (दुसऱ्या स्थितीतून तिसऱ्या स्थितीत जातांना श्वास हळूहळू सोडावा.)\nफायदा : कंबर व पाठीचा कणा लवचिक होतो. स्नायू बळकट होतात व यकृतासारख्या पोटातील अवयवांसाठी उपयुक्त.\nएकपाद प्रसरणासन : हळूहळू गुडघे वाकवून एक पाय जमिनीलगत मागच्या दिशेने न्यावा. हाताचे पंजे जमिनीला टेकलेले असावेत. दोन्ही हातांच्या मध्ये दुसऱ्या पायाचे पाऊल ठेवावे. दुसरा पाय गुडघ्यात दुमडलेला असावा. छातीचा दाब मांडीवर ठेवावा. नजर वरच्या दिशेने असावी.\nफायदा : पायाचे स्नायू बळकट होऊन पाठीचा कणा, मानेचे स्नायू लवचिक होतात.\nचतुरंग दंडासन : हळूहळू दुसरा पायही मागच्या दिशेने नेऊन पहिल्या पायाला जुळवावा. दोन्ही पाय गुडघ्यांत ताठ ठेवावेत. पायांचे चवडे आणि हातांचे तळवे यांवर संपूर्ण शरीर तोलावे. टाचा, कंबर व डोके एका सरळ रेषेत ठेवावे. नजर हातांपासून काही अंतरावर जमिनीवर स्थिर असावी. (दोन हातांचे तळवे आणि दोन पायांचे चवडे या चार अंगांवर दंडाप्रमाणे सरळ रेषेत शरीर तोलले असते; म्हणून याला `चतुरंग दंडासन' म्हणतात.)\nफायदा : बाहू बळकट होतात व शरिराचे संतुलन साधले जाते.\nअष्टांगासन : दोन्ही हात कोपरांत दुमडत छातीलगत ठेवत संपूर्ण शरीर जमिनीच्या दिशेने न्यावे. कपाळ, छाती, दोन्ही तळवे, दोन्ही गुडघे व दोन्ही चवडे अशी आठ अंगे जमिनीला टेकवावीत. (या आसनात शरिराची आठ अंगे जमिनीला टेकतात; म्हणून हे `अष्टांगासन' होय.)\nश्वसनस्थिती : कुंभक (बहिर्कुंभक)\nफायदा : स्थिती ७ प्रमाणे\nभुजंगासन : शरिराचा कमरेपासून वरचा भाग पुढे आणत वरच्या दिशेने उचलावा. कंबर दोन्ही हातांच्या मधोमध आणून शरिराचा कंबरेच्या वरील भाग मागच्या दिशेने वाकवावा. नजर समोर नेत मागच्या दिशेला न्यावी. मांड्या व पाय जमिनीला चिकटलेले असावेत. पाठीचा कणा अर्धवर्तुळाकार व्हावा.\nफायदा : पाठीचा कणा लवचिक होतो. स्नायू मजबूत होतात व कंबर लवचिक होते.\nस्थिती ५, स्थिती ६ व स्थिती ७' या स्थितींच्या एकत्रित परिणामाने बाहुमधील बळ वाढते व पोट आणि कंबर यांतील चरबी कमी होते.\nअधोमुख श्वानासन : हळूहळू कंबर वरच्या दिशेने नेत नितंब पूर्णपणे वरच्या दिशेने ताणावेत. हात व पाय जमिनीला पूर्ण टेकवून शरिराचा कोन करावा. पाय पुढे न घेता टाचा जमिनीला टेकवितांना मान खाली वळवून हनुवटी छातीला टेकविण्याचा प्रयत्न करावा.\nफायदा : पाठीचा कणा व कमरेचे स्नायू यांना फायदेशीर\nएकपाद प्रसरणासन : `स्थिती ३' मधून `स्थिती ४' मध्ये जातांना मागे नेलेला पाय पुढे आणत चौथ्या स्थितीसारख्या स्थितीत येतात, त्याप्रमाणे करावे.\nउत्तानासन : तिसऱ्या क्रमांकाच्या स्थितीसारखीच स्थिती प्राप्त करावी.\nयानंतर शरीर पुन्हा हळूहळू वर आणत प्रार्थनासनाच्या स्थितीत (स्थिती १) आल्यावर एक सूर्यनमस्कार पूर्ण होतो. दररोज सकाळी असे किमान बारा सूर्यनमस्कार घालावेत. (मानेचे विकार असणाऱ्यांनी एखाद्या तज्ञाच्या मार्गदर्शनाखाली सूर्यनमस्कार घालावेत.)\nव्यायाम करताना कोणती काळजी घ्यावी \nशरीर निरोगी राखण्यासाठी काय करावे \nमुलांनो, तुमचे आदर्श कोण असावेत \nमनाची एकाग्रता वाढण्यासाठी हे करा \nमुलांनो, देवाविषयी भाव निर्माण करा \nहिंदू जनजागृति समितिकी स्थापना ७ अक्टूबर २००२ को धर्मसंस्थापनाके लिए, अर्थात धर्मपर आधारित हिंदु राष्ट्रकी स्थापनाके लिए की गई उस समयसे आजतक इन १२ वर्षोंमें हिंदू जनजागृति समितिने धर्मशिक्षा, धर्मजागृति, राष्ट्ररक्षा, धर्मरक्षा एवं हिंदूसंगठन, इस पांचसूत्री उपक्रमको सफलतापूर्वक कार्यान्वित किया \nव्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल \nराष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा\nसण व राष्ट्रीय दिवस प्रश्नमंजुषा\nमुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे\nआदर्श पालक कसे व्हाल \nसण, धार्मिक उत्सव व व्रते\nसुभाषिते (अर्थासह ) (Subhashita)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/india-news/supreme-court-dismisses-anticipatory-bail-plea-now-ed-to-arrest-chidambaram/articleshow/70989270.cms", "date_download": "2020-08-07T22:10:44Z", "digest": "sha1:IZHS4XXNU26TUMSQB7DHUYGLIEBX2LI5", "length": 12520, "nlines": 100, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nINX मीडिया: सर्वोच्च न्यायालयाने चिदंबरम यांना जामीन नाकारला\nमाजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्यासमोरील अडचणींमध्ये वाढ झाली आहे. आयएनएक्स मीडिया प्रकरणातील कथित गैरव्यवहारप्रकरणी चिदंबरम यांनी दाखल केलेला अंतरिम जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला. त्यामुळे ईडी आता चिदंबरम यांना चौकशीसाठी अटक करू शकते. चिदंबरम यांची सीबीआय कोठडीची मुदत आज संपत आहे.\nनवी दिल्ली: माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्यासमोरील अडचणींमध्ये वाढ झाली आहे. आयएनएक्स मीडिया प्रकरणातील कथित गैरव्यवहारप्रकरणी चिदंबरम यांनी दाखल केलेला अंतरिम जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला. त्यामुळे ईडी आता चिदंबरम यांना चौकशीसाठी अटक करू शकते. चिदंबरम यांची सीबीआय कोठडीची मुदत आज संप�� आहे.\nसर्वोच्च न्यायालयात न्या. आर. भानूमती आणि न्या. ए. एस. बोपन्ना यांच्या खंडपीठाने ईडी प्रकरणी चिदंबरम यांच्या याचिकेवरील निर्णय २९ ऑगस्टपर्यंत राखून ठेवला आहे. सुप्रीम कोर्टाने आपल्या आदेशात म्हटलंय की, अटकपूर्व जामीन कोणाला अधिकार म्हणून देता येणार नाही. हे त्या त्या प्रकरणावर अवलंबून आहे. आम्ही ईडीची केस डायरी पाहिली. आरोपीला अटक करून त्याची चौकशी करणं गरजेचं असल्याच्या ईडीच्या दाव्याशी आम्ही सहमत आहोत. ईडीने आम्हाला सीलबंद लिफाफ्यात काही कागदपत्रे दिली होती, मात्र आम्ही ती पाहिलेली नाहीत.\nयापूर्वी दिल्ली हायकोर्टानेही चिदंबरम यांना अटकपूर्वी जामीन देण्यास नकार दिला होता. याव्यतिरिक्त सीबीआयनेदेखील या प्रकरणी चौकशीसाठी चिदंबरम यांच्या अटकेची मागणी केली होती. यालाही कनिष्ठ न्यायालयात आव्हान दिले होते. ती याचिकाही फेटाळण्यात आली होती. चिदंबरम यांना २१ ऑगस्ट रोजी रात्री अटक करण्यात आली होती. विशेष न्यायालयाच्या आदेशानुसार चिदंबरम १५ दिवसांच्या सीबीआय कोठडीत आहेत.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\nसुशांत सिंह मृत्यू : सीबीआयकडून रियासह सहा जणांविरोधात ...\nराम मंदिर भूमिपूजनापूर्वी अखेर अडवाणींनी सोडले मौन, म्ह...\nसुशांतसिंह प्रकरणी बिहार सरकारची सुप्रीम कोर्टात धक्काद...\nविधानसभाः भाजपचा 'कलम ३७०'वर व्हिडिओ महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nसुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी रिया चक्रवर्तीला अटक होणार\n'संयुक्त राष्ट्रा'च्या गाडीतील आक्षेपार्ह सेक्स व्हिडिओ व्हायरल\nहरयाणा: सेक्स रॅकेट उघडकीस\nमार्क्ससाठी सेक्स घोटाळा: विरोधकांची CBI चौकशीची मागणी\nऔरंगाबादमध्ये जीवाची बाजी लावून तरुणांनी वाचवले बुडणाऱ्या तरुणाचे प्राण\nराफेल विमाने भारतात दाखल, नौदलाकडून स्वागत\nजळगावजळगावचं टेन्शन वाढलं; करोनाबाधितांचा 'हा' आकडा धोक्याचा\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\nमुंबईएअर इंडिया विमान अपघातात महाराष्ट्रातील वैमानिकाचा मृत्यू\nदेश'अयोध्येत मशिदीसोबत रुग्णालय उभारण्यासाठी १ महिन्याचा पगार देणार'\nनागपूरनागपुर��तील करोनाचा 'हा' आकडा चिंता वाढवणारा\nकोल्हापूरब्रह्मनाळमध्ये नवी बोट पोहचताच परत मागितली; मंत्र्याने केला फोन\nदेशकुठल्याही स्थितीसाठी सज्ज राहा, लष्कर प्रमुखांचे आदेश\nमुंबईदिवसभरात १० हजार ९०६ रुग्णांची करोनावर मात; ३०० दगावले\nदेशदिल्लीत १२ वर्षांच्या निर्भयाची मृत्युशी झुंज, ICU मध्ये हलवले\nरिलेशनशिपभावाच्या संगतीत बहिण बनू शकते एक चांगली व्यक्ती, आम्ही नाही विज्ञान म्हणतंय हे\nआजचं भविष्यमकर : स्वतःच्या आनंदात रममाण व्हाल; वाचा, आजचे राशीभविष्य\nमोबाइलसर्वात जास्त विकला जाणारा अँड्रॉयड फोन झाला स्वस्त; नवी किंमत पाहा\nविज्ञान-तंत्रज्ञानइंडियन ब्रँड Shinco चे ३ जबरदस्त टीव्ही लाँच, जाणून घ्या किंमत-फीचर्स\nकार-बाइककिआ सॉनेटपासून टाटा HBX पर्यंत, ऑगस्टमध्ये या ४ कार येताहेत\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.mort-sure.com/blog/difference-between-self-driving-cars-and-regular-cars-334311/", "date_download": "2020-08-07T21:19:51Z", "digest": "sha1:GIMEBWXXSEWN3ORNAMVADB52V6E4NALN", "length": 17400, "nlines": 35, "source_domain": "mr.mort-sure.com", "title": "स्व-चालित कार आणि सामान्य कार यांच्यात फरक", "raw_content": "\nस्व-चालित कार आणि सामान्य कार यांच्यात फरक\nवर पोस्ट केले १७-०९-२०१९\nनवीन विनाश तंत्रज्ञानाच्या उदयानंतर, ड्रायव्हरलेस कारची कल्पना आपल्यातील काही लोकांना घाबरू शकते, जे भविष्यात चांगले होईल. लोकांना कदाचित समजत नसलेल्या गोष्टींपासून भीती वाटू शकते, परंतु हे आमच्याव्यतिरिक्त काहीतरी आहे. दररोजची एक कार सेल्फ ड्रायव्हिंग कारमध्ये बदलेल असा कोण विचार करेल शतकानुशतके मानवनिर्मित मोटारींनी आपले जीवन बदलले आहे. ड्रायव्हरविना गाडी चालवण्याची वेळ आता आली आहे. लवकरच, आपण आपली स्वतःची कार निवडू शकता, परंतु आपण ती चालवू शकत नाही. रस्त्यावरील कोट्यावधी कार आश्चर्यकारक मानव रहित वाहनात रुपांतरित झाल्याची कल्पना करा आणि अचानक ऑर्डर आली - आणखी रिंग्ज नाहीत, आणखी रहदारी आणि डिसऑर्डर नाही.\nनावाप्रमाणेच एक स्वायत्त कार किंवा सेल्फ-ड्रायव्हिंग कार, असे वाहन आहे जे मानवी ड्रायव्हरच्या मदतीशिवाय थोडे किंवा कोणत���याही मदतीसह पुढे जाते. सेल्फ-प्रोपेल्ड कारची कल्पना नवीन नाही; ते शंभर वर्षे आहे. सुमारे 1478 मध्ये, दिग्गज कलाकार आणि शोधक लिओनार्डो दा विंची यांनी स्वत: चालित कार्टची ऑफर केली जी चाक वर ढकलल्याशिवाय हलवू शकते. प्रत्यक्षात त्याने कधीच मॉडेल बनवले नाही. इटलीच्या फ्लॉरेन्समध्ये 2004 मध्ये, काही अभियंत्यांनी लिआर्डार्डोच्या कल्पनेवर आधारित ड्रायव्हरलेस कार्ट बनविली. आम्ही लवकरच ड्रायव्हरलेस कारच्या कानात जाऊ. परंतु स्वायत्त कार एक चांगली कल्पना आहे की ते नियमित कारपेक्षा अधिक सुरक्षित आहेत की ते नियमित कारपेक्षा अधिक सुरक्षित आहेत चला कार आणि सामान्य कारमधील काही लक्षणीय फरक पाहूया.\nसेल्फ ड्रायव्हिंग कार काय आहेत\nसेल्फ-ड्रायव्हिंग कार ड्रायव्हरलेस किंवा स्वायत्त वाहने म्हणून देखील ओळखली जातात, जी अशी वाहने आहेत ज्यात स्वत: ला सामील करत नाही किंवा लोकांना आकर्षित करत नाही. ड्रायव्हरलेस कारमध्ये उच्च पातळीचे ऑटोमेशन असते आणि ते आपला परिसराचा अनुभव घेऊ शकतात आणि मानवी ड्राइव्हर्सची आवश्यकता नसताना हलवू शकतात. ते सेन्सर आणि प्रोग्राम एकत्र करतात आणि रस्त्यावर फिरतात. त्यांना बाह्य घटकांवर विश्वास नाही, जसे की रेडिओ नियंत्रणे, चुंबकीय पट्ट्या किंवा इतर सेन्सर. सेन्सर कारला रस्त्यावर आणि इतर गोष्टी स्थितीत ठेवण्यास मदत करतात. प्रोसेसिंग सिस्टम कारांना ऑब्जेक्ट्सभोवती फिरण्यास आणि वेग आणि दिशेने निर्णय घेण्यास मदत करतात. आणि प्रतिक्रियाशील यंत्रणा या शर्तींनुसार कारवाई करतील. हे सेन्सॉर सॉफ्टवेअर प्रोग्रामसह कारला रस्ते फिरविण्यात आणि अडथळा टाळण्यास मदत करतात.\nसामान्य कार म्हणजे काय\nसाध्या कार ही दररोजची मशीन्स असतात जी प्रामुख्याने स्टीयरिंगवर बसलेल्या लोकांकडून नियंत्रित केली जातात. आम्ही दररोज चालवित असलेल्या सामान्य कारसाठी मानक कार प्लॅटफॉर्म जवळजवळ 100 वर्षांपूर्वी अस्तित्वात आल्यापासून फारसे बदल झाले नाहीत. सामान्य कारमध्ये, मानवी चालक चळवळीपासून ते वाहनापर्यंत सुकाणूपर्यंत सर्व कामे करतात. राष्ट्रीय रस्ता सुरक्षा प्रशासन सर्व वाहने स्वायत्ततेच्या पाच स्तरांवर ठेवते. लेव्हल झिरो म्हणजे मानव-चालित मशीनचा संदर्भ आहे ज्यात स्वयंचलित पातळी अजिबात नाही. ब्रेकिंगपासून ट्रान्समिशनपर्यंत स्टीय��िंग कंट्रोलसाठी ड्रायव्हर जबाबदार आहे. प्रथम श्रेणी वाहने ही वाहनांची सर्वात सामान्य श्रेणी आहे जी इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल (ईएससी), ब्लाइंड स्पॉट डिटेक्शन, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (एबीएस) इत्यादीसारख्या स्वयंचलनाच्या काही स्तरासह येते.\nस्व-चालित कार आणि सामान्य कार यांच्यात फरक\n- सामान्य कार अशा कार असतात ज्या दररोज लोक जगातील रस्त्यावर चालवतात. सामान्य कारला मानवी ड्रायव्हरची आवश्यकता असते जो स्टीयरिंगच्या मागे बसतो आणि स्टीयरिंगपासून गियर बदल होईपर्यंत सर्व कामे करतो. याउलट, ड्रायव्हरलेस कार किंवा स्वायत्त वाहने अशी वाहने आहेत जी लोक हस्तक्षेप केल्याशिवाय किंवा अजिबात चालत नाहीत. स्वत: ची वाहन चालविणार्‍या मोटारी त्यांच्या सभोवतालच्या वातावरणात जाणू शकतात आणि मानवी ड्राइव्हर्सची आवश्यकता न घेता हलवू शकतात.\nस्वत: ची ड्रायव्हिंग आणि सामान्य कारमध्ये तंत्रज्ञान तयार केले\n- स्व-चालित वाहने बाह्य नियंत्रणावर अवलंबून नसतात, जसे की रेडिओ नियंत्रणे, चुंबकीय पट्ट्या किंवा रस्त्यावर इतर सेन्सर. खरं तर, ते एकाच वेळी अडथळे टाळण्यासाठी आणि इतर वस्तूंकडे मार्ग शोधण्यासाठी त्यांची स्वतःची सेन्सिंग सिस्टम आणि सॉफ्टवेअर वापरतात. सेल्फ-ड्रायव्हिंग कारच्या ऑपरेशनमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) प्रोग्रामची प्रमुख भूमिका असते, ज्यामुळे त्यांना सुकाणू आणि ब्रेक लावण्यावर संगणकीय निर्णय घेता येते. स्थिर कार स्वयंचलित पातळीसह चालविलेल्या कार चालवितात ज्या ड्रायव्हरला रस्ते नॅव्हिगेट करण्यास मदत करतात.\n- सोसायटी ऑफ ऑटोमोबाईल इंजिनियर्स (एसएई) द्वारे वर्गीकृत केलेल्या कारमध्ये स्वायत्ततेची पाच प्रमुख पातळी आहेत. लेव्हल झिरो म्हणजे शून्य ऑटोमेशन, जेथे ड्रायव्हिंगचे सर्व पैलू ड्रायव्हरच्या हातात असतात आणि लेव्हल 1 ला वाहन चालविण्याच्या क्षमतेचा वापर करण्यासाठी ड्रायव्हरची थोडीशी मदत आवश्यक असते. दुसरा स्तर आंशिक ऑटोमेशन आहे, जेथे ड्रायव्हर नियंत्रित करण्यासाठी दोन किंवा अधिक स्वयंचलित कार्ये एकत्रितपणे कार्य करतात. तीन, चार आणि पाच स्तर अनुक्रमे सशर्त स्वयंचलितता, उच्च स्वयंचलित आणि पूर्ण स्वयंचलितपणाचा संदर्भ घेतात. पाचव्या पातळीवर एक खरी कार दर्शविली जाते, ज्यात वाहन नेव्हिगेशन सारखी सर्व कार्ये करते.\nसामान्य कारमध्ये स्वत: ची वाहन चालविणे आणि सुरक्षितता\n- स्वत: ची ड्रायव्हिंग कार मानवी ड्रायव्हिंगच्या चुका दूर करण्यासाठी आणि कार, स्कूली मुलांचे कळप, वेगळ्या गल्ली, कुंपण आणि अशा प्रकारच्या शारीरिक धोक्यांना प्रभावीपणे प्रतिसाद देण्यासाठी डिझाइन केल्या आहेत. ते लोकांची सेवा आणि जीव वाचविण्यासाठी रस्त्यांची साथीचे प्रमाण कमी करतील. घटना आणि मृत्यू. बहुतेक रस्त्यांच्या मृत्यूवर मानवी चुकांचा दोष देण्यात आला असल्याने एआय-चालित सेल्फ-ड्रायव्हिंग कार सर्वोत्तम सराव विचारात घेतात. कोणत्याही व्यक्तीचा हस्तक्षेप याचा अर्थ असा नाही की रस्त्यावर थोडीशी चुका करणे किंवा चुका करणे, हा एक ड्राईव्हिंगचा सुरक्षित अनुभव आहे.\nस्वत: ची वाहन चालविणे आणि सामान्य कार: तुलना सारणी\nसेल्फ-ड्रायव्हिंग आणि सामान्य मोटारींचा थोडक्यात आढावा\nसेल्फ-ड्राईव्हिंग कार लोकांची सेवा आणि जीव वाचवण्यासाठी रहदारी अपघात आणि मृत्यूचा धोका कमी करते. ड्रायव्हर कारमध्ये सामान्य ड्रायव्हरलेस कारच्या व्यतिरिक्त रस्त्यावर वेग आणि सुरक्षा दोन्ही सुधारण्याची क्षमता असते. तथापि, खर्‍या ड्रायव्हरलेस कारचे स्वप्न पाहणे अद्याप दीर्घकालीन भविष्याचा भाग आहे. बरं, ते आल्यावर रस्त्यावर रहदारी होईल. आम्ही लवकरच ड्रायव्हरलेस कारच्या युगात प्रवेश करत आहोत, परंतु आपल्याकडे जे आहे त्याचा आपण फायदा घेऊया. तोपर्यंत, मानव-कारने चालविलेल्या मोटारी अद्याप खूप लांब आहेत.\nलिपसन, हॉज आणि मेलबा कुरमन. चालक: स्मार्ट कार आणि पुढे जाण्याचा मार्ग. केंब्रिज, मॅसेच्युसेट्स: एमआयटी प्रेस, २०१.. प्रिंट\nन्यूमॅन, लॉरेन. सेल्फ ड्रायव्हिंग कार. मिनेसोटा: चेरी लेक पब्लिशिंग, 2017. प्रिंट\nप्रतिमा क्रेडिट: https://commons.wikimedia.org/wiki/File:Sll- ड्रायव्हिंग_कार_यॅन्डेक्स.टॅक्सी.जेपीजी\nएसीटोन आणि पेंट पातळ दरम्यान फरकबीकर आणि ग्रॅज्युएटेड सिलिंडरमधील फरकध्रुवीय बीन्स आणि बुश बीन्समधील फरकफ्लॅनेल आणि मलई कारमेल दरम्यान फरकरेडॉन आणि रेडिओमधील फरक\nवेळ वि मनीप्रदेशानुसार काकूचे उच्चारणअॅटलाशियन वि गितबरिएक्ट्रॉन वि सुपरमॅनसुरुवात वि\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agrowon-vagitable-market-rates-akola-1009", "date_download": "2020-08-07T20:45:49Z", "digest": "sha1:5LVXLSBOWUWXLNVHH3FW3JRYRBPJKPQX", "length": 15022, "nlines": 161, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, agrowon, vagitable market rates, akola | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nअकोल्यात मुगाला प्रतिक्विंटल ४२५५ ते ५२०० रुपये\nअकोल्यात मुगाला प्रतिक्विंटल ४२५५ ते ५२०० रुपये\nबुधवार, 13 सप्टेंबर 2017\nअकोला ः मुगाच्या काढणीचा हंगाम सुरू झाला असल्याने येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मुगाच्या अावकेत वाढ झाली अाहे. मंगळवारी (ता. १२) बाजारात मुगाला ४२५५ ते ५२०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. मुगाची १२१० क्विंटल अावक झाली होती.\nसध्या वऱ्हाडात मुगाची काढणी मध्यावर अाली अाहे. काढणी झालेल्या मुगाची मोठ्या प्रमाणात अकोला बाजारात अावक होत असते. सध्या काढणी झालेला नवीन मूग थेट बाजारात दाखल होत अाहे.\nअकोला ः मुगाच्या काढणीचा हंगाम सुरू झाला असल्याने येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मुगाच्या अावकेत वाढ झाली अाहे. मंगळवारी (ता. १२) बाजारात मुगाला ४२५५ ते ५२०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. मुगाची १२१० क्विंटल अावक झाली होती.\nसध्या वऱ्हाडात मुगाची काढणी मध्यावर अाली अाहे. काढणी झालेल्या मुगाची मोठ्या प्रमाणात अकोला बाजारात अावक होत असते. सध्या काढणी झालेला नवीन मूग थेट बाजारात दाखल होत अाहे.\nबाजारात उडदाचीही अावक सुधारली अाहे. उडदाची ५१५ क्विंटल अावक होती. उडदाला ४००० ते ५००० व सरासरी ४५०० रुपये प्रतिक्विंटल दर होता. हरभऱ्याच्या दरात सुधारणा दिसून येत अाहे. हरभऱ्याला ४०५० ते ५९५० व सरासरी ३९५० रुपये प्रतिक्विंटल दर होता.\nहरभऱ्याची ३९५ क्विंटल अावक होती. तुरीची ६५६ क्विंटल अावक झाली होती. तूर ४०६० ते ४२७५ रुपये दराने विकली. सोयाबीनची अावक ५०० क्विटंलपेक्षा अधिक होत अाहे. सोयाबीनला २५२५ ते २९२५ रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला.\nबाजारात विक्रीला येत असलेल्या मुगाला पाच हजारांपेक्षा कमी दर मिळत अाहे. वास्तविक शासनाने मुगाचा हमीभाव ५३७५ जाहीर केला असून, त्यावर २०० रुपये बोनसही जाहीर केले अाहे. त्यामुळे हा दर ५५७५ रुपये होतो. पण एवढा दर कुठेच मिळताना दिसत नाही. उडदाचीही अशीच स्थीती अाहे. उडदाला ५२०० रुपये हमीभाव, २०० रुपये बोनस असा मिळून ���४०० रुपये दर शासनाने जाहीर केलेला अाहे; परंतु उडीदसुद्धा ४००० ते ५००० या दरम्यान विक्री होत अाहे.\nअकोला मूग तूर उडीद\nनाशिक जिल्ह्यात धरणांच्या पाणलोट क्षेत्रात...\nनाशिक : जिल्ह्यात मोठे ७, तर मध्यम १७ असे एकूण २३ प्रकल्प आहेत.\nजालना जिल्ह्यातील दोन मंडळांत जोरदार पाऊस\nऔरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात गुरुवारी (ता.\nपावसाळी वातावरणामध्ये येणाऱ्या अडचणींवरील...\nसध्या द्राक्ष लागवडीखालील सर्वच भागात बऱ्यापैकी पाऊस झाला.\nबळीराजा चेतना अभियान बंद करण्याचा निर्णय\nमुंबई : विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यात बळीराजा चेतना योजनेला अपयश आले\nबार्शीतील ४३ हजार शेतकरी दुष्काळ निधीपासून वंचितच\nजालना जिल्ह्यातील दोन मंडळांत जोरदार...औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात गुरुवारी...\nनाशिक जिल्ह्यात धरणांच्या पाणलोट...नाशिक : जिल्ह्यात मोठे ७, तर मध्यम १७ असे एकूण २३...\nपरभणी, हिंगोली जिल्ह्यांत दहा लाख...परभणी ः महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस...\nनाशिक जिल्ह्यात पावसाचे जोरदार पुनरागमननाशिक : जिल्ह्यात जुलैअखेर पावसाने उघडीप...\nपिंपळनेरला कांदा मार्केट सुरू करापिंपळनेर, जि.धुळे : पिंपळनेर (ता.साक्री)...\nशासकीय मका खरेदी बंदमुळे शेतकऱ्यांना...भडगाव, जि. जळगाव : शासकीय मका खरेदिला...\nबार्शीतील ४३ हजार शेतकरी दुष्काळ...मळेगाव, जि. सोलापूर ः दीड वर्षांपूर्वी भीषण...\nपावसाळी वातावरणामध्ये येणाऱ्या...सध्या द्राक्ष लागवडीखालील सर्वच भागात बऱ्यापैकी...\nधिंगरी अळिंबीचे उत्पादन तंत्रधिंगरी आळिंबी ही कमी खर्चात चांगला आर्थिक फायदा...\nआणखी तीन सोयाबीन बियाणे कंपन्यांविरुद्ध...अकोला : या हंगामासाठी बाजारपेठेत आणलेले...\nनगर जिल्ह्यातील पॉलिहाउसधारक बेदखलनगर ः जूनमध्ये आलेल्या निसर्ग चक्रीवादळाने नगर...\nऐन श्रावणातही नाशिकचा फुलबाजार...नाशिक : धार्मिक दृष्टीने महत्त्वाचा जिल्हा...\nतुरीवरील शेंगा पोखरणाऱ्या अळीचे नियंत्रणमागील काही दिवसापासून सतत ढगाळ हवामान...\nराज्यात टोमॅटो १०० ते ६०० रूपये क्रेटअकोल्यात ३५० ते ६०० रुपये क्रेट अकोला...\nरत्नागिरी जिल्ह्यातील नद्यांना पूर,...रत्नागिरी : सलग दुसऱ्या दिवशीही पावसाने...\nपंढरपुरात ७ ते १३ ऑगस्ट दरम्यान...सोलापूर : कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी...\nफळपीक विमा निकषात बदलाची गरज :...अमरावती : जिल्ह्यामध्ये संत्रा फळपीक मोठ्या...\nसातारा जिल्ह्यात दमदार पाऊस सातारा : जिल्ह्यात मंगळवारी दमदार पाऊस झाल्याने...\nकोयना धरण परिसरात मुसळधार पाऊस सातारा : कोयना धरण क्षेत्रात मंगळवारी मुसळधार...\nकोल्हापूर बाजार समितीवर अखेर प्रशासक कोल्हापूर : नोकर भरती वरून वादग्रस्त ठरलेल्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.kingswel-machinery.com/mr/products/mould/automobile/", "date_download": "2020-08-07T21:24:59Z", "digest": "sha1:AWWMA674VFWUPPDLILFSCZGKCLJCG572", "length": 5115, "nlines": 191, "source_domain": "www.kingswel-machinery.com", "title": "वाहन फॅक्टरी, पुरवठादार - चीन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चरर्स", "raw_content": "\nFJ मालिका एकच स्टेशन\nFJ मालिका डबल स्टेशन\nएचजी मालिका दुहेरी स्टेशन\n3D एअर डक्ट विशेष मशीन\nपीसी बंदुकीची नळी विशेष मशीन\nस्वयं इंधन टाकी विशेष मशीन\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\nग्वंगज़्यू 2017 Chinaplas आपण पाहू\nप्रिय ग्राहक, Kingswel Guangzhou.The गोरा 31th Chinaplas 2017 मध्ये भाग घेण्यासाठी तयार आहे 16 व्या मे 19 आहे. आमच्या केंद्र क्रमांक S01, हॉल 11.1 आहे. साठी Kingswe समर्थन आणि लक्ष केल्याबद्दल सर्व धन्यवाद ...\n2016 Chinaplas किंग्ज बूथ क्रमांक ...\nप्रिय ग्राहक आणि मित्र, Kingswel यंत्रणा शांघाय 2016 Chinaplas गोरा भाग घेणार आहे. केंद्र क्रमांक माहिती खाली आहे. त्यामुळे मनुष्य Kingswel यंत्रणा मदत आणि विश्वास केल्याबद्दल सर्व धन्यवाद ...\nKingswel 201 भाग घेण्यासाठी तयार आहे ...\nKingswel ग्वंगज़्यू 2015 Chinaplas भाग घेणार आहे. प्रदर्शन वेळ 20 मे पासून मे 23 आमच्या केंद्र क्रमांक 11.1 S65 आहे आहे. तेथे आमच्या जुन्या व नवीन ग्राहकांना पाहण्यासाठी आशा\n© कॉपीराईट - 2010-2017: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8/%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5_%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A4%95%E0%A4%B0", "date_download": "2020-08-07T22:15:02Z", "digest": "sha1:FYMUVNXFI3NV56BNQXSFQ6TIQAZHZAHN", "length": 6566, "nlines": 258, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "पृष्ठाचा इतिहास - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n→‎मल्हारराव होळकरांबद्दल मराठी पुस्तके\n→‎मल्हारराव होळकरांबद्���ल मराठी पुस्तके\n→‎हे सुद्धा पहा: clean up, replaced: हेही पहा → हे सुद्धा पहा\n223.179.188.173 (चर्चा)यांची आवृत्ती 1065908 परतवली.\nअनामिक सदस्याने चर्चा न करता, संदर्भ/कारणेस्पष्टीकरणे न देता माहिती वगळली होती; ते संपादन उलट...\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/500179", "date_download": "2020-08-07T22:15:19Z", "digest": "sha1:WFHGBW2I7WJS54SJPNYFDUN3WPOCLRC6", "length": 2740, "nlines": 49, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"१९४८ उन्हाळी ऑलिंपिक\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"१९४८ उन्हाळी ऑलिंपिक\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१९४८ उन्हाळी ऑलिंपिक (संपादन)\n१२:००, ४ मार्च २०१० ची आवृत्ती\n६४ बाइट्सची भर घातली , १० वर्षांपूर्वी\n०६:५५, ८ फेब्रुवारी २०१० ची आवृत्ती (संपादन)\nAlexbot (चर्चा | योगदान)\n१२:००, ४ मार्च २०१० ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nXqbot (चर्चा | योगदान)\n[[वर्ग: उन्हाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा]]\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/net-test-from-20-to-28-june/", "date_download": "2020-08-07T21:38:38Z", "digest": "sha1:642WAHC7R455MZL6IFDYJ7NIU5FF3P2U", "length": 4659, "nlines": 86, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "नेट परीक्षा 20 ते 28 जून दरम्यान", "raw_content": "\nनेट परीक्षा 20 ते 28 जून दरम्यान\nपुणे – सहायक प्राध्यापकांसाठी अनिवार्य असलेल्या राष्ट्रीय पात्रता परीक्षा अर्थात नेट परीक्षा यंदा 20 ते 28 जून रोजी होत आहे. ही परीक्षा दुसऱ्यांदा ऑनलाइन पद्धतीने होत आहे.\nराष्ट्रीय टेस्टिंग एजन्सीमार्फत (एनटीए) आता नेट परीक्षा आयोजित करण्यात येत आहे. या परीक्षेसाठी 1 ते 30 मार्च या कालावधीत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले होते. अर्ज केलेल्या उमेदवारांची परीक्षा येत्या चार दिवसांवर येऊन ठेपली आहे.\n“एनटीए’मार्फत एकूण 84 विषयांसाठी 91 ठिकाणी ही परीक्षा घेण्यात येत आहे. सहायक प्राध्यापक आणि ज्युनिअर रिसर्च फेलोपिशसाठी घेण्यात येणारी नेट परीक्षा दोन सत्रात होईल. पहिले 9.30 ते 12.30, तर दुसरे 2.30 ते 5.30 या वेळेत होत आहे. हॉलतिकीट संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे.\nराज्य वन्यजीव मंडळाच्या विचारार्थ प्रस्तावासाठी ड्रोन सर्व्हे आवश्यक – मुख्यमंत्री\nतंत्रशिक्षण प्रथम वर्ष पदविका अभ्यासक��रमांची प्रवेशप्रक्रिया १० ते २५ ऑगस्टदरम्यान\nपिंपरी-चिंचवड शहर पुन्हा रेडझोनमध्ये\n#IPL2020 : कोकाकोला किंवा जिओची प्रायोजकता मिळणार\nकॉंग्रेस व चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या करारची चौकशी करणारी याचिका फेटाळली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/features/editorial-articles-cabinet-charge", "date_download": "2020-08-07T22:17:17Z", "digest": "sha1:STAB4QGPE2IGGRTBSZCOPEBRBOT3Y62V", "length": 12457, "nlines": 64, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "देर से आये, मगर...! Editorial Articles Cabinet In Charge", "raw_content": "\nदेर से आये, मगर…\nअखेर मंत्रिमंडळाचा कारभार सुरू झाला आहे. जनहिताच्या दृष्टीने सरकारने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. ते लक्षात घेता महाविकास आघाडीचे सरकार ‘देर से आये मगर दुरूस्त आये’ असेच म्हणावे लागेल.\nराज्यात सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडी सरकारच्या कामाची सुरुवात झाली आहे. काहीशा विलंबाने सुरू झालेल्या या जनता जगन्नाथाच्या रथयात्रेला आता दिशा मिळेल अशी आशा करण्यासारखे काही निर्णय नुकत्याच झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले. त्यात प्रत्येक तालुक्यात महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे किमान एक तरी रुग्णालय लवकरच सुरू करण्याचा निर्धार आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केला आहे. दिल्लीमधील मोहल्ला डिस्पेन्सरी ही केजरीवाल यांच्या सरकारने गेल्या पाच वर्षांत मोफत औषधोपचार करणारी यंत्रणा यशस्वी केली आहे. त्याचा अभ्यास करून राज्यात तशा प्रकारची योजना आणण्याचा नव्या सरकारचा मानस आहे. सामान्यांना वैद्यकीय उपचारांसाठी सहाय्यभूत ठरणार्‍या महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेची व्याप्ती वाढवण्यात येणार असून राज्यात आता प्रत्येक तालुक्यात एक रुग्णालय योजनेत सहभागी करण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. राज्यभरात सहभागी रुग्णालयांची संख्या दुप्पट करून सुमारे एक हजार रुग्णालयांचा समावेश योजनेअंतर्गत केला जाईल. त्यामुळे अधिकाधिक रुग्णांना त्याचा फायदा होऊन दिलासा मिळेल, असा विश्वास आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केला. आणखी एक महत्त्वाचा निर्णय या सरकारने घेतला आहे. तो म्हणजे मुंबईतील इंदू मिल येथील स्मारकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक दोन वर्षांत पूर्ण करण्याचा. पुतळ्याची उंची 350 फूट इतकी करण्याचा निर्णय झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या स्मारकाम��्ये बौद्ध वास्तुरचना शैलीतील घुमट, संग्रहालय व प्रदर्शन भरवण्याची सोय असेल. 68 टक्के जागेत खुली हरित जागा असेल. या ठिकाणी 400 लोकांची आसनक्षमता असलेले व्याख्यान वर्ग व कार्यशाळा घेण्याची सोय असलेले ध्यानगृह तसेच एक हजार लोकांची आसनक्षमता असलेले अत्याधुनिक प्रेक्षागृह असेल.\nतिसरा आणि सर्वात महत्त्वाचा निर्णय पीकविमा योजना प्रभाविपणे राबवण्यासाठी उपाययोजना मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्यास मंत्रिमंडळाची मान्यता हा आहे. खरीप हंगाम 2020 मध्ये हवामानाची अशीच स्थिती उद्भवल्यास पीकविमा व फळ पीकविमा योजनेसंदर्भात आवश्यक उपाययोजना सुचवून निर्णय घेईल तसेच सद्यस्थितीत योजनेतील विविध त्रुटी दूर करण्यासाठी उपाययोजना सुचवणार आहे.\nराज्यातील अनिश्चित हवामानाच्या पार्श्वभूमीवर शेतकर्‍यांना शाश्वत उत्पन्नाची शाश्वती मिळण्याच्या दृष्टीने राज्यात क्षेत्र हा घटक धरून राष्ट्रीय कृषी विमा योजना राबवण्यात येत होती. या योजनेत सुधारणा करून राज्यात 2016 पासून प्रधानमंत्री कृषी विमा योजनेची अंमलबजावणी करण्यात येत होती. राज्यस्तरावर इ-निविदा पद्धतीने जिल्हास्तरावर योजना अंमलबजावणी यंत्रणेची निवड केंद्र शासनाने निश्चित केलेल्या अठरा विमा कंपन्यांमधून केली जाते. तथापि योजनेच्या अंमलबजावणीतील अडचणींमुळे विमा कंपनीचा निविदा प्रक्रियेस प्रतिसाद प्रत्येक हंगामात कमी होत आहे. राज्य सरकार स्वत:ची विमा कंपनी सुरू करण्याचा प्रयत्न करणार आहे.\nयाशिवाय राज्यातील कृषी व कृषीपूरक व्यवसायाशी निगडीत सर्व घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी जागतिक बँकेच्या सहाय्याने महाराष्ट्र राज्य कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (डचठढ) प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यासंदर्भात सादरीकरण करण्यात आले. या प्रकल्पासाठी जागतिक बँकेच्या सहाय्याने (खइठऊ) सुमारे 2100 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. स्मार्ट प्रकल्पाअंतर्गत कृषी मालाच्या पणनविषयक पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर विशेष भर देण्यात येणार आहे. यामध्ये शेतमाल बाजार प्रवेशाच्या नोंदी, प्रतवारी, गुणवत्ता तपासणी, संगणकीकृत शेतमाल लिलाव पद्धती, साठवणूक सुविधा, निर्यात सुविधानिर्मिती, अस्तित्वातील सुविधांचे आधुनिकीकरण व बळकटीकरण तसेच कृषी उत्पन्न बाजार समित्या व खासगी बाजार समित्यांना इ-ट्रेडिंग प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून एकीकृत बाजार नेटवर्कद्वारे (छशीुेींज्ञ) जोडण्याची सुविधा यांचा समावेश आहे. शेतकरी उत्पादक गटांची निर्मिती व त्यांच्या सक्रिय सहभागातून शेतकर्‍यांना बाजारपेठेशी जोडणे, शेतमालाचे काढणीपश्चात व्यवस्थापन व प्राथमिक प्रक्रियेद्वारे मूल्यवृद्धी करणे, ग्राहकांसाठी सुरक्षित खाद्य (डरषश ऋेेव) उत्पादित करण्यास मदत करणे आणि या सर्व उपक्रमांद्वारे शेतकर्‍यांच्या उत्पन्नात वाढ करून त्यांच्यासाठी उपजीविकेचे स्त्रोत निर्माण करणे आदी या प्रकल्पाचे प्रमुख उद्देश आहेत. महाविकास आघाडीच्या सरकारने घेतलेले हे निर्णय पाहिले तर सरकारचे कामकाज भलेही उशिरा सुरू झाले असेल तरीही देरसे आये दुरूस्त आये असे आता सरकारच्या या प्रयत्नांबद्दल म्हणावेसे वाटते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.newsmasala.in/2018/10/blog-post_19.html", "date_download": "2020-08-07T21:45:23Z", "digest": "sha1:36JGG7KZ2LICUXG6S662DKFFNDFVHK5K", "length": 21254, "nlines": 102, "source_domain": "www.newsmasala.in", "title": "केंद्र शासनाची महाराष्ट्राला मोठी मदत !!! विश्वास::-२०१ तहसील क्षेत्रात निसर्गाची अवक्रुपा झाल्याने निर्माण झालेल्या संकटाशी सामना करण्यासाठी केंद्रशासन मदत करेल !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!", "raw_content": "\nकेंद्र शासनाची महाराष्ट्राला मोठी मदत विश्वास::-२०१ तहसील क्षेत्रात निसर्गाची अवक्रुपा झाल्याने निर्माण झालेल्या संकटाशी सामना करण्यासाठी केंद्रशासन मदत करेल विश्वास::-२०१ तहसील क्षेत्रात निसर्गाची अवक्रुपा झाल्याने निर्माण झालेल्या संकटाशी सामना करण्यासाठी केंद्रशासन मदत करेल सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- ऑक्टोबर १९, २०१८\nकेंद्र शासनाच्या प्रोत्साहनामुळे महाराष्ट्राला मोठी मदत- मुख्यमंत्री\nकेंद्र शासन नेहमीच महाराष्ट्राला विविध योजना आणि प्रकल्पांसाठी मदत करीत असते.यावर्षी निसर्गाची अवकृपा झाल्याने 201 तहसीलमध्ये पाऊस कमी झाला आहे. अशावेळी या संकटाचा सामना करण्यासाठी केंद्र शासन मदत करेल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.\nउत्पादन मूल्यावर आधारित दीडपट भाव देण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला. शेतकऱ्यांसाठी स्वयंपूर्णता आणण्यासाठी केंद्र सरकार काम करीत आहे. त्या योजनांची अंमलबजावणी राज्यात चांगल्या प्रकारे व्हावी, असे काम सुरु आहे. त्यामुळे राज्यातील सध्याच्या परिस्थितीत केंद्र शासन मदतीचा हात देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.\nअहमदनगर जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने अनेक निर्णय घेतले आहेत. कुकडी आणि निळवंडे धरणाची अपूर्ण कामे पूर्ण करण्यात येतील. नगर शहरातील उड्डाणपुला साठीही 50 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.\nते म्हणाले, गरीबांसाठी काम करण्याची प्रेरणा शिर्डी येथून मिळते. स्वातंत्र्याची 75 वर्षे लवकरच पूर्ण होत आहेत. अशावेळी सर्वांना घरे देण्याची महत्वाकांक्षी योजना पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली पूर्णत्वाला जाणार आहे. राज्याला दिलेल्या 4 लाख 50 हजार घरांपैकी 2 लाख 50 हजार घरे पूर्ण झाली आहेत. दिवाळीपर्यंत आणखी 50 हजार घरे पूर्ण होतील. राज्याला आणखी 6 लाख घरकुलांसाठी परवानगी देण्याची विनंती केंद्र शासनाला केली असून मंजूरी मिळाल्यास मोहिम स्तरावर डिसेंबर 2019 पर्यंत घरकूल बांधण्यात येतील, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.\nभूमीहिनांना घरे देण्याबरोबरच स्वच्छता आणि आरोग्याच्या बाबतीतही शासन विविध उपक्रम राबवित असल्याची माहिती त्यांनी दिली.\nशिर्डी हे शहर धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाचे आहे. त्याचबरोबर यापुढील काळात ‘नॉलेज हब’ म्हणून हे शहर पुढे येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आंतरराष्ट्रीय पातळीवरील सुविधा याठिकाणी निर्माण होत असल्याचे फडणवीस यांनी यावेळी सांगितले.\nप्रास्ताविकात पंकजा मुंडे म्हणाल्या, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत राज्याला मिळालेल्या साडेचार लाख घरकुलांपैकी अडीच लाख घरकुले पुर्ण करण्यात आली आहेत. या घरकुलांसाठी 3 हजार 472 कोटी खर्च करण्यात आला आहे. लभार्थ्यांना रोहयो अंतर्गत 90 दिवसाचा रोजगार, सौभाग्य योजनेअंतर्गत वीज कनेक्शन आणि उज्वला योजने अंतर्गत गॅस कनेक्शन उपलब्ध करून देण्यात येते. 2022 पर्यंत सर्वांसाठी घरे धोरणा अंतर्गत राज्यातील 10 लाख 51 हजार पात्र लाभार्थ्यांना हक्काची घरे देण्यात येणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.\nपंतप्रधान श्री. मोदी यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात प्रधानमंत्री आवास योजनेच्या 10 लाभार्थ्यांना घरकूलाच्या चाव्या प्रदान करण्यात आल्या.\nयावेळी पंतप्रधानांच्या हस्ते घरकुल प्रवेशाच��� कलश आणि चाव्या इंदुबाई खवळे (रा. नायगाव, जि. अहमदनगर), सूर्यभान बरडे (लोणी, जि.अहमदनगर), अनिता विटकर (खंडाळा, जि. औरंगाबाद), नंदा बोंबले (खंबाळे, जि. नाशिक), शिवराम वाघमारे (बुबळी, जि. नाशिक), रत्ना दुमसे (अभोना, जि. नाशिक), सखुबाई मेंगाळ (ठाकरवाडी, जि. नाशिक), सोनाली कांबळे (जवळगाव, जि. बीड), लंकाबाई जगताप (कानडीखुर्द, जि. बीड), मंदा मोरे (टाकळीहाजी, जि. पुणे) या लाभार्थ्यांना प्रदान करण्यात आला.\nतत्पूर्वी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते श्री साईबाबा समाधी शताब्दी सोहळा समारोपाचे ध्वजावतरण करण्यात आले. संस्थानच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. प्रधानमंत्री मोदी यांनी राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यां समवेत श्री साईबाबा समाधी स्थळाचे दर्शन घेतले.\nया ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट\nजिल्हा परिषदेत कोरोनाचा शिरकाव सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- जून १९, २०२०\nजिल्हा परिषदेत कोरोनाचा शिरकाव नासिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी जिल्ह्यातील कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर आपल्या यंत्रणेमार्फत राबविण्यात येत असलेल्या उपाययोजना कौतुकास्पद आहेत, कोरोनाच्या संक्रमणात देशभरात रक्तादान करणाऱ्यांचे प्रमाण घटले यांतही नासिक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर व मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी राबविलेल्या रक्तदान शिबिराची महाराष्ट्र सरकारने दखल घेतली मात्र चांगले कार्य घडत असताना कोरोनाच्या शिरकावाने गालबोट लागले. कोरोनाचा शिरकाव कसा व कोठून होईल हे जागतिक आरोग्य संघटनाही ठामपणे सांगू शकत नाही, सर्वांनी वैयक्तिक पातळीवर काळजी घेणे महत्त्वाचे आहे असे या घटनेवरून दिसून येते.\nनासिक जिल्हा परिषदेच्या एका विभागातील कर्मचारी आज कोरोना संक्रमित आढळून आल्याने खळबळ माजली. यामुळे सदर विभागाच्या सर्वांची प्राथमिक चाचणी घेण्यात आली तसेच दहा दिवस विभागातील सर्वांना होमक्वारंटाईन होण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी दिल्यात न्यूज मसालाचे आवाहन ::-सर्वसामान्य जनतेने अतिमहत्त्वाच्या …\nमुख्यमंत्र्यांना दिली संपाची नोटीस ८ जानेवारीला देशव्यापी संप ८ जानेवारीला देशव्यापी संप अनेक प्रलंबित मागण्यांसाठी तब्बल २ कोटी कर्मचारी उतरणार संपात अनेक प्रलंबित मागण्यांसाठी तब्बल २ कोटी कर्मचारी उतरणार संपात सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- डिसेंबर २२, २०१९\nराज्य सरकारी निमसरकारी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांचा ८ जानेवारी २० रोजी देशव्यापी संप...\nमा.मुख्यमंत्री यांना दिली संपाची नोटीस ... नासिक::-अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी समन्वय समितीने २००५ नंतर नियुक्त झालेले राज्यातील कर्मचाऱ्यांना अंशदाई पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करणे, राज्यातील ३० टक्के रिक्त पदे तात्काळ भरून बेरोजगारी कमी करणे, बक्षी समितीचा दुसरा खंड अहवाल प्रसिद्ध करणे,\nकेंद्राप्रमाणे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सर्व वेतन भत्ते लागू करणे, जानेवारी १९ महागाई भत्त्याची थकबाकी व जुलै १९ पासून महागाई भत्ता लागू करणे, अनुकंपा तत्त्वावरील नोकरीसाठी निधन पावलेल्या कर्मचाऱ्यांचे वारस वणवण फिरत आहे तरी अनुकंपा वरील रिक्त पदे तात्काळ भरणे, पाच दिवसाचा आठवडा व निवृत्तीचे वय ६० वर्षे करणे, महिलां कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे दोन वर्ष बाल संगोपन रजा मंजूर करणे, जिल्हा परिषद क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहत असल्याबाबत ग्रामसभा ठराव अनिवार्य केल्याचा ९सप्टेंबर १९ चा ग्रामविकास विभागाचा शासन आदेश रद्द करणे, खाजगी कंत्राटी धोरण रद्द करणे, आदी मागण्यांबाब…\n प्रश्न- सगळे इतकी वर्ष कोठे होती पावसाळ्यात छत्र्या उगवतात तसे आंदोलने, बैठका, निवेदने देण्याचा विरोधकांना उत आला आहे पावसाळ्यात छत्र्या उगवतात तसे आंदोलने, बैठका, निवेदने देण्याचा विरोधकांना उत आला आहे जिल्हा परिषद सदस्याने मंत्रालयातील पाठपुराव्याचा पुरावाच जनतेला सादर केला जिल्हा परिषद सदस्याने मंत्रालयातील पाठपुराव्याचा पुरावाच जनतेला सादर केला क्रियाशील कोण आमदार आहेत क्रियाशील कोण आमदार आहेत सविस्तर जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- जुलै १२, २०२०\nन्यूज मसाला सर्विसेस निसाका, रासाका बनकराच्या पाठपुराव्या बाबत हा घ्या पुरावा- जिल्हा परिषद सदस्य सिद्धार्थ वनारसे पावसाळ्यात छत्र्या उगवतात त्या प्रमाणे सध्या रासाका व निसाका बाबत आंदोलने, बैठका, निवेदने देण्यासाठी विरोधकांना उत आला आहे परंतू सगळे इतकी वर्षं कोठे होती परंतू सगळे इतकी वर्षं कोठे होती आमदार दिलीप बनकर यांनी निसाका व रासाकाचा प्रश्न मार्गी ���ावला असताना यांचे श्रेय फक्त बनकरांना जाऊ नये यासाठी विरोधकांची भुईफोड आमदार दिलीप बनकर यांनी निसाका व रासाकाचा प्रश्न मार्गी लावला असताना यांचे श्रेय फक्त बनकरांना जाऊ नये यासाठी विरोधकांची भुईफोड नासिक::-निफाड तालुक्यात सध्या पावसाळ्यात पावसापेक्षा निसाका व रासाका बाबत सोशल मीडिया व विविध दैनिकांमधून हे दोन्ही साखर कारखाने सुरू होण्या बाबत पाऊस बरसावा तशा बातम्या विद्यमान आमदार दिलीप बनकर यांच्या विषयी बरसत असल्याने जनतेत व ऊस‌ उत्पादक शेतकरी, कामगार यांनी गत पाच वर्ष व मागील काही वर्षांपासून सर्वांचा अनुभव घेतला असल्याने थोडा धीर धरत आमदार दिलीप बनकर यांचा ही अनुभव घ्यावा, \"सब्र का फल मीठा होता है\" अशा शब्दांत टिकाकारांना चांदोरी जिल्हा परिषद गटाचे जिल्हा परिषद सदस्य सिध्दार्थ वनारसे यांनी सल्ला देत विद्यमान आमदारांना नऊ महिनेच झाले आहेत, आ…\nMichael Elkan द्वारे थीम इमेज\nपंधरा वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात आहे, ऋततपाखरं व आनंदी नासिक या साप्ताहिकाचे संपादक पद सांभाळले व आता \"न्यूज मसाला\" हे साप्ताहिक २०१२ पासून प्रकाशित करीत आहे.\nअधिक दर्शवा कमी दर्शवा\nअधिक दर्शवा कमी दर्शवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/national-marathi-news/rahul-gandhi-shared-a-video-of-ladakhis-people-who-are-accepting-that-china-has-stole-ladakh-place-120070400019_1.html?utm_source=RHS_Widget_Article&utm_medium=Site_Internal", "date_download": "2020-08-07T21:04:09Z", "digest": "sha1:HRPZHQ3CGFDQ2EMQ65WLBVYPLA5BWPEK", "length": 10888, "nlines": 123, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "चीनने लडाखची जमीन बळाकवली, भारत-चीन तणावावरून राहुल गांधींकडून व्हिडिओ शेअर | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 8 ऑगस्ट 2020\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nचीनने लडाखची जमीन बळाकवली, भारत-चीन तणावावरून राहुल गांधींकडून व्हिडिओ शेअर\nभारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज ट्विटरवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत लडाखचे काही नागरिक चिनी लष्कराच्या घुसखोरीविरोधात बोलत आहेत आणि चिनी लष्कराच्या हालचाली दाखवणारी काही छायाचित्रेही दाखवण्यात आली आहेत.\nराहुल गांधी आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, लडाखचे लोक चीनच्या घुसखोरीविरोधात आवाज उठवत आहेत. ते ओरडून-ओरडून सावध करत आहेत. त्यांच्या या इशाऱ्याकडे डोळेझाक करणे महागात पडू शकते. भारतासाठी कृपा करून त्यांचे म्हणणे ऐकावे.\nराहुल गांधी यांनी शेयर केलेल्या व्हिडिओत चीनने आमची जमीन घेतल्याचे लडाखचे लोक सांगताना दिसत आहेत. चिनी सैनिक गलवान खोऱ्यात १५ किलोमीटर आत आल्याचे एक नागरिक या व्हिडिओत सांगत आहे.\nजिओचा स्वेदशी व्हिडिओ कांफ्रेंसिंग अॅप JioMeet लाँच, एकाचवेळी 100 यूजर्स मोफत करु शकतात व्हिडिओ कॉल\nअमेझॉन प्राईम व्हिडिओकडून बहुप्रतिक्षित बायोपिक चित्रपट 'शंकुतला देवी' ३१ जुलै २०२० रोजी होणार प्रदर्शित\nSmartphone चे Smart फीचर्स, आपणास माहिती नसतील तर जाणून घ्या\nVIDEO: ब्राव्होने धोनीच्या गाण्याचे टीझर शेअर केले, हेलिकॉप्टर सेलिब्रेशन डान्स दाखवला\nअमित शाह: राहुल गांधी यांची वक्तव्यं चीन आणि पाकिस्तानला आवडत आहेत\nयावर अधिक वाचा :\nअमेरिकेत प्राण्यांना कोरोनाची लागण, एका कुत्र्याचा ...\nअमेरिकेत सात वर्षीय जर्मन शेफर्ड प्रजातीच्या एका कुत्र्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ...\nअयोध्येत राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याची तयारी सुरु\nअयोध्येत राम मंदिर भूमिपूजनाचा सोहळा 5 ऑगस्टला होणार असल्याने कार्यक्रमाची तयार जोरात ...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राजगृह निवासस्थानाची तोडफोड ...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मुंबईतील दादर येथील राजगृह निवासस्थानाची तोडफोड करणाऱ्या ...\nपावसाचे पुण्यात पुन्हा एकदा जोरदार आगमन\nमहाराष्ट्रात बऱ्यापैकी मॉन्सूनला सुरवात झाली आहे. राज्याच्या बहुतांश भागात गेल्या दोन ...\nऑगस्टमध्ये तब्बल १६ दिवस बॅंक बंद राहणार\nऑगस्ट महिन्यांपासून रक्षाबंधन, गणपती अशा विविध सणांना सुरुवात होते. त्यामुळे ऑगस्टमध्ये ...\nएअर इंडियाचं विमान केरळच्या कोझिकोड विमानतळावर घसरलं, ...\nकेरळच्या कोझिकोड विमानतळाच्या धावपट्टीवर एअर इंडियाचं विमान घसरल्याची धक्कादायक घटना घडली ...\nमद्रास हायकोर्टाने बाबा रामदेव यांना फटकारले, पतंजली ...\nबाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेदने प्रतिकारक क्षमता वाढवत असल्याचा दावा करत कोरोनील हे ...\nकिसान रेल्वे आजपासून सुरु होणार, अनेक राज्यांमधल्या ...\nदेशातल्या शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी केंद्र सरकारने यावर्षी किसान रेल्वे ...\nभाजप नेत्याची हत्या, दहशतवाद्यांनी गोळ्या घालून केलं ठार\nदक्षिण काश्मीरमधील कुलगाम येथे भाजप नेते आणि सरपंच सज्जाद अहमद खांडे (Sajad Ahmad ...\nमुंबईतल्या अतिवृष्टीमुळे मोदी य���ंनी उद्धव ठाकरेंना फोन केला\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन केला आहे. मुंबईतल्या ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.manachetalks.com/1069/gratitude-thanking/", "date_download": "2020-08-07T21:56:38Z", "digest": "sha1:XLFEFFRD5JE7XW6AC7M4RXCZLBPVFNA4", "length": 13310, "nlines": 137, "source_domain": "www.manachetalks.com", "title": "कृतज्ञता आणि थॅंक यु!... | मनाचेTalks", "raw_content": "\nHome प्रासंगिक कृतज्ञता आणि थॅंक यु\nकृतज्ञता आणि थॅंक यु\nसायकॉलॉजीचा एक प्रसिद्ध आणि इंट्रेस्टिंग सिद्धांत आहे,\n“मिळालेल्या सुखाची किंवा वस्तुची तितकी किंमत माणसाला नसते, पण जर काही कारणाने ती वस्तु आपण गमावली तर होणारं दुःख मात्र मिळालेल्या आनंदापेक्षा कित्येक पटीने मोठ्ठं असतं.”\nउदा. समजा, आपली एक हजार रुपयाची कमाई झाली, तर आपल्याला त्याचा आनंद होतो, पण इतरांकडे अगोदरपासुन असलेले लाखो-करोडो रुपये पाहुन आपला एक हजार रुपये मिळवल्याचा आनंद लवकरच विरतोही, …\nआणि तेच जर एक हजार रुपये चोरीला गेले, हरवले किंवा कसल्याही प्रकारचं नुकसान होऊन गेले, तर मनाला खुप चुटपुट लागते, आपल्याकडुन ती गोष्ट सहजासहजी विसरली जात नाही, पुन्हा पुन्हा आठवत राहते.\nजवळ गरजेपेक्षा जास्त, खुप सारा पैसा असला तर त्याने काही विशेष फरक पडत नाही…..पण आवश्यकता भागवण्याइतका, पुरेसा पैसा गाठीं नसेल तर मात्र माणुस सतत चिंतामग्न\nखूप काही हवं असतं..\nआपलं आभाळ, रिकामं असतं..\nस्वतःच्या मालकीचं सुंदर घर असतं, तेव्हा त्याचं तितकं अप्रुप कोणाला असतं.., पण हक्काचं घर नसणार्यांची कित्येक रात्रींची झोप का उडते\nलग्न झालं, सुंदर, प्रेमळ, सुस्वरुप जोडीदार मिळाला, तर काही दिवस ‘आनंदचे डोही आनंदी तरंग’ अशी स्थिती असते, आणि काही वर्षांतच नव्याची नवलाई विरुन जाते, पुन्हा सारं नॉर्मलच वाटतं…\nपण समजा, एखाद्याने, एखाद्याने काही कारणाने जोडीदार गमवला तर मात्र दुःखाचा डोंगर कोसळतो..\nमुलं होतात, तेव्हाही आनंद होते, पण तो ही क्षणिकच, सगळ्यांनाच तर होतात, त्यात काय विशेष, सगळ्यांनाच तर होतात, त्यात काय विशेष\nपण जेव्हा एखाद्या जोडप्याला कित्येक वर्ष मुल होत नाही, तेव्हा त्यांना होणारं दुःख, कल्पनेपलिकडे असतं.\nअसंच आरोग्याचं….. जेव्हा आपण ठणठणीत असतो, तेव्हा स्वतःच्या निरोगी शरीराला गृहीतच धरतो, जसं की ते निरोगी असणं, आपला हक्कचं आहे जणु…..\nतेच एखादा गंभीर आजार जडला की नशीबाला दोष देणे सुरु…\nज्याबद्द्ल आपण कृतज्ञ राहावं, अशा अगणित गोष्टी आपल्या आजुबाजुला आहेत, शुद्ध हवा, कोवळं उन, ताजं अन्न, स्वच्छ पाणी, आनंदी कुटुंब, प्रेमळ माणसं, निरोगी शरीर, प्रसन्न वातावरण, सुरक्षित समाज आणि अशा कित्येक गोष्टी…\nमिळलेली प्रत्येक गोष्ट मग ती प्रत्येक श्वास असो किंवा प्रत्येक रुपया, तो भगवंताने पाठवलेला आशिर्वाद आहे, हे डोक्यात भिनायला हवं,\nआयुष्यालाच भगवंताचा प्रसाद मानायला शिकलं की साऱ्या चिंता नष्ट होतात, आणि माणसाला समाधानाचा, तृप्तीचा ढेकर येतो. म्हणुन प्रत्येक माणसानं, आपल्याला मिळालेल्या वरदानांना आठवुन, देवाला रोज न चुकता, मनापासुन धन्यवाद द्यायलाच पाहीजे….\nचला, आज आपल्याजवळ असलेल्या प्रत्येक गोष्टीची आठवण करुन आनंदी होण्याची कारणे शोधुया आणि भगवंताचे आभार मानुया…\nव्हॅलेंटाईन्स डे साजरा करा… आजच नाही तर आयुष्यभर\nफोटोंचा बदलता जमाना आणि बदलत्या जमान्यातले आपण\nया आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी किंवा तुमचे स्वतःचे लेखन मनाचेTalks वर प्रकाशित करण्याची इच्छा असल्यास येथे क्लिक करा.\nNext articleप्रॉब्लेम समोर ‘गिव्हअप’ करायचं, का ‘गेट अप’ करायचं, निवड तुमची आहे.\nलेखक व्यवसायाने आर्किटेक्ट आहेत. जीवनातील बर्‍यावाईट घटनांवर, आठवणींवर आणि अनुभवांवर लेख लिहण्याची त्यांना आवड आहे. रोजच्या जीवनातल्या, आजुबाजुला घडणार्‍या घटनांमध्ये, छोट्यामोठ्या प्रसंगामध्ये, आयुष्याचे बहुमुल्य धडे लपलेले असतात, यावर त्यांचा विश्वास आहे, असे हलकेफुलके प्रसंग आणि त्यातुन आयुष्याला समृद्ध करणारे, लपलेले नवनवे अर्थ शोधुन, त्यांची नर्मविनोदी शैलीत मांडणी करणं, हा त्यांचा आवडता छंद आहे......\nघरच्या घरी सॅनिटायझर कसा बनवावा\nहातची नोकरी गेली तर काय करायचे याची तयारी कशी कराल याची तयारी कशी कराल\nकंजूसी न करता पैसे वाचवण्याच्या स्मार्ट टिप्स खास तुमच्या साठी\nकॅल्शिअम कमी होण्याची कारणे, लक्षणे आणि कॅल्शिअम युक्त आहार\nघरच्या घरी सॅनिटायझर कसा बनवावा\nहातची नोकरी गेली तर काय करायचे याची तयारी कशी कराल याची तयारी कशी कराल\nपांढर्‍या पे��ी वाढवण्याचे घरगूती उपाय वाचा या लेखात\nआपल्या स्वयंपाक घरातली हि अँटिबायोटिक्स तुम्हाला माहित आहेत का\nया पाच गोष्टी करा आणि आनंदी राहून तुमच्यातली प्रॉडक्टिव्हिटी वाढवा\nआनंदाने कसं जगायचं याचं भन्नाट गुपित सांगणारी हि छोटीशी प्रेरणादायी गोष्ट\nया सहा गोष्टी तुम्हाला नक्की Depression म्हणजे नैराश्यापासून दूर ठेवतील\nकॅल्शिअम कमी होण्याची कारणे, लक्षणे आणि कॅल्शिअम युक्त आहार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/ahmednagar-news/do-not-give-up-farmers-do-not-give-up/articleshow/69311585.cms", "date_download": "2020-08-07T21:42:04Z", "digest": "sha1:PSBIIIA34M27JK3TIMS4XR2TOI5A7M2C", "length": 13007, "nlines": 115, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nशेतकऱ्यांनो, धीर सोडू नका\nशरद पवार यांनी दिला शेतकऱ्यांना दिलासाम टा वृत्तसेवा, कर्जत'केंद्र व राज्य सरकार दुष्काळ हाताळण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे शेतकरी संकटात आहे...\nशेतकऱ्यांनो, धीर सोडू नका\nशरद पवार यांनी दिला शेतकऱ्यांना दिलासा\nम. टा. वृत्तसेवा, कर्जत\n'केंद्र व राज्य सरकार दुष्काळ हाताळण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे. शेतकरी संकटात आहे. मात्र, तुम्ही धीर सोडू नका. मी तुमच्या पाठिशी खंबीरपणे उभा आहे,' अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शेतकऱ्यांना धीर दिला.\nदुष्काळाची पाहणी करण्यासाठी बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर निघालेल्या शरद पवार यांना कर्जत तेथे शेतकऱ्यांनी थांबविले. त्या वेळी पवार यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यांच्यासोबत त्यांचे नातू रोहित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, दीपक शिंदे, राजेंद्र गुंड, मोहन गोडसे, काका तापकीर, सुरेश शिंदे, नानासाहेब निकत, अशोक जायभाय, सुनिल शेलार, गणेश क्षिरसागर, सरंपच वंसत कांबळे, कुशाभाऊ नेटके, रज्जाक झारेकरी, सचिन लाळगे, स्वप्नील तनपुरे, यांच्यासह पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.\nराशिन येथेही शरद पवार छावणी पाहून थांबले व शेतकऱ्यांशी चर्चा केली. या वेळी शहाजीराजे भोसले, बाबुराजे भोसले, विजय मोढळे, माउली सायकर उपस्थित होते. या वेळी राजेंद्र फाळके, राजेंद्र गुंड, दीपक शिंदे, काक���साहेब तापकीर व अंबादास पिसाळ यांनी शरद पवार यांना नगर जिल्ह्यातील दुष्काळी भागाचा दौरा करण्याची विनंती केली. या वेळी शेतकऱ्यांशी बोलताना शरद पवार म्हणाले की, 'ग्रामीण भागामध्ये शेतकरी आज संकटात आहे. केंद्राकडून शेतकऱ्यांसाठी फारशी मदत आलेली नाही. राज्य सरकारचे जनावरांसाठी चारा व पिण्याच्या पाण्याचे चांगले नियोजन नाही. दुष्काळामध्ये शेतकऱ्यांना मदत करण्यात हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. तुम्ही धीर सोडू नका, आम्ही शेतकऱ्यांच्या पाठिशी आहोत,' असा दिलासा दिला.\nशरद पवार यांनी कर्जत येथे शेतकऱ्यांशी संवाद साधला. या वेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, तालुकाध्यक्ष काकासाहेब तापकीर, राजेंद्र गुंड, सुनिल शेलार व इतर.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\nPankaja Munde: पंकजा मुंडेंनी शेअर केलं 'एका भावाचं सुं...\nAnil Rathod: शिवसेनेच्या नेत्यासाठी राष्ट्रवादी काँग्रे...\nRohit Pawar: निदान रामाच्या बाबतीत असं होऊ नये- रोहित प...\n रुग्णाच्या मनातील भीतीने घेतला तरुण डॉक्टरच...\nशिर्डीत बालिकेवर अल्पवयीन मुलाचा बलात्कार महत्तवाचा लेख\nसुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी रिया चक्रवर्तीला अटक होणार\n'संयुक्त राष्ट्रा'च्या गाडीतील आक्षेपार्ह सेक्स व्हिडिओ व्हायरल\nहरयाणा: सेक्स रॅकेट उघडकीस\nमार्क्ससाठी सेक्स घोटाळा: विरोधकांची CBI चौकशीची मागणी\nऔरंगाबादमध्ये जीवाची बाजी लावून तरुणांनी वाचवले बुडणाऱ्या तरुणाचे प्राण\nराफेल विमाने भारतात दाखल, नौदलाकडून स्वागत\nदेशचीनमधून बाहेर पडणाऱ्या विदेशी कंपन्यांना गुजरातचे रेड कार्पेट\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\n कोकणात गणपती स्पेशल ट्रेन, २ दिवसांत घोषणा\nमुंबईरिया चक्रवर्तीची ८ तास चौकशी; कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता\nजळगावजळगावचं टेन्शन वाढलं; करोनाबाधितांचा 'हा' आकडा धोक्याचा\nदेशकेरळमध्ये भीषण विमान अपघात; दोन पायलटसह १४ जण ठार\nदेश'पावसामुळे धावपट्टीचा अंदाज न आल्याने विमानाला अपघात'\nमुंबईएअर इंडिया विमान अपघातात महाराष्ट्रातील वैमानिकाचा मृत्यू\nमुंबईराज्यात महावीजबिल घोटाळा; सरकारवर भाजपचा 'हा' गंभीर आरोप\nम���बाइलसर्वात जास्त विकला जाणारा अँड्रॉयड फोन झाला स्वस्त; नवी किंमत पाहा\nविज्ञान-तंत्रज्ञानइंडियन ब्रँड Shinco चे ३ जबरदस्त टीव्ही लाँच, जाणून घ्या किंमत-फीचर्स\nकार-बाइककिआ सॉनेटपासून टाटा HBX पर्यंत, ऑगस्टमध्ये या ४ कार येताहेत\nहेल्थनिरोगी आरोग्यासाठी वयानुसार किती वेळ झोपणे ठरेल योग्य\nविज्ञान-तंत्रज्ञानAmazon सेलचा शेवटचा दिवस, कमी किंमतीत मिळताहेत जबरदस्त गॅझेट्स\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C_%E0%A4%B9%E0%A5%85%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%A8", "date_download": "2020-08-07T21:26:31Z", "digest": "sha1:BYPFNCOFHY43OB5OAU2UDOFWG4ZUN3DO", "length": 6134, "nlines": 48, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "जॉर्ज हॅरिसन - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nजॉर्ज हॅरिसन (२५ फेब्रुवारी १९४३ - २९ नोव्हेंबर २००१): ब्रिटीश संगीतकार, गिटारवादक, गायक-गीतकार, अभिनेते आणि फिल्म निर्माते. बीटल्स या प्रचंड लोकप्रियता मिळवलेल्या बॅंडच्या चार आधारस्तंभांपैकी एक म्हणून त्यांनी आंतरराष्ट्रीय कीर्ति मिळवली. पुढे हॅरिसन भारतीय आध्यात्मवादाकडे झुकले आणि अन्य बीटल्सना त्याचप्रमाणे पाश्चिमात्य श्रोत्यांना त्याचा परिचय करून दिला बीटल्स हा बॅंड फुटल्यानंतर हॅरिसन यांनी सोलो आर्टिस्ट या नात्याने काम केले. पुढे ट्रॅव्हलिंग विल्बरीज बॅंडचे संस्थापक सदस्यही झाले. रोलिंग स्टोन मासिकाने प्रसिद्ध केलेल्या १०० महान गिटारिस्टच्या यादीत हॅरिसन यांना ११ वे स्थान दिले. बीटल्सची बहुतांश गीते लेनन आणि मॅकार्टनी यांनी लिहीली असली तरी प्रत्येक अल्बममध्ये एखाददुसरे गाणे हॅरिसन यांनीही लिहीलेले असायचे.\nलॉस एंजेलिस,अमेरिकेची संयुक्त संस्थाने\n१९६०च्या दशकाच्या मध्यावर हॅरिसन यांनी भारतीय संस्कृती आणि हिंदुत्व स्वीकारले. हरेकृष्ण चळवळ आणि सतारीचे संगीत पाश्चिमात्य जगात पसरवण्यात त्यांनी मदत केली. पंडित रविशंकर यांच्यासोबत त्यांनी चॅरिटी कॉन्सर्ट फॉर बांगलादेश हा पहिला मोठा मदतीसाठीचा कार्यक्रम (चॅरिटी शो) त्यांनी १९७१ मध्ये सादर केला.\nहॅरिसन यांनी दोन वेळा विवाह केला. ऑलिव्हिया त्रिनीदाद अरायस या दुस-या पत्नीपासून त्यांना एक मुलगाही झाला. आय, मी, माईन हे हॅरिसन यांचे आत्मचरित्र १९८०मध्ये प्रसिद्ध झाले. आत्मचरित्र प्रसिद्ध करणारे बीटल्सपैकी ते एकमेव होत\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०२० रोजी १२:१२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8/%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A8_%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%9D%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%B9%E0%A5%89%E0%A4%AB%E0%A4%B0", "date_download": "2020-08-07T22:25:50Z", "digest": "sha1:5RX5QN6Y3XH3MPCYSIROMY5R56HKCOOE", "length": 4883, "nlines": 152, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "पृष्ठाचा इतिहास - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nCFDच्यानुसार पुनर्वर्गीकरण using AWB\nr2.5.1) (सांगकाम्याने वाढविले: fa:یوهان دشنهافر\nसांगकाम्याने वाढविले: no:Johann Deisenhofer\nसांगकाम्याने वाढविले: yo:Johann Deisenhofer\nसांगकाम्याने वाढविले: pnb:یوہان ڑیسنہوفر\nसांगकाम्याने वाढविले: tr:Johann Deisenhofer\nसांगकाम्याने वाढविले: gd:Johann Deisenhofer\nसांगकाम्याने वाढविले: la:Ioannes Deisenhofer\nसांगकाम्याने वाढविले: sw:Johann Deisenhofer\nसांगकाम्याने वाढविले: it:Johann Deisenhofer\nसांगकाम्याने वाढविले: ru:Дайзенхофер, Иоганн\nसांगकाम्याने वाढविले: nl:Johann Deisenhofer\nनवीन पान: {{विस्तार}} {{माहितीचौकट शास्त्रज्ञ | नाव = योहान डायझेनहॉफर | चित्र = | ...\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A8_%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%9F%E0%A5%80", "date_download": "2020-08-07T22:08:35Z", "digest": "sha1:O62LSP6N6PTQ5FEGCMQVEQ2ANUR6TDCI", "length": 2561, "nlines": 29, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "वॉरेन बीटी - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nLast edited on १४ फेब्रुवारी २०१४, at २२:२४\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १४ फेब्रुवारी २०१४ रोजी २२:२४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.hellodox.com/healthtips/Cycling/1831", "date_download": "2020-08-07T21:50:39Z", "digest": "sha1:MJQWZJYSVZGYNEDAY5UQJOEBMWTQJ33P", "length": 17332, "nlines": 119, "source_domain": "www.hellodox.com", "title": "सायकल चालवण्याचे हे ७ फायदे वाचून, बाईकला द्याल सुट्टी", "raw_content": "\nसायकल नियमित चालवा, आरोग्यदायी फायदे मिळवा\nआपल्यापैकी अनेक जण आरोग्यादायी जीवनासाठी धडपडत असतात. पण, तुम्हाला माहिती आहे का, अगदी छोट्या छोट्या गोषींतूनही तुम्ही आरोग्यदायी जीवन जगू शकता. जसे की, सायकल चालवणे. तुम्ही जर नियमितपणे सायकल चालवत असाल तर, तुम्ही मिळवू शकता आरोग्यदाई भरपूर फायदे. जाणून घ्या सायकल चालवण्याचे फायदे.\nहृदय: नियमित सायकल चालवल्याने शरीरातील रक्ताभिसरण चांगले होते. त्यामुळे आपले हृदय मजबूत होते. तुम्ही जर आठवड्यातील ६ दिवस २० मिनिटे दररोज सायकल चालवली तर तुम्हाला हृदयविकार होण्याचा धोका ५० टक्क्यांनी कमी होतो.\nझोप: ज्या लोकांना निद्रानाशाचा त्रास आहे. त्यांच्यासाठी सायकलींग हा एक उत्कृष्ठ उपाय आणि व्यायामही आहे. शरीरातील कोर्डिसोल हॉर्मोन्सची मात्रा वाढणे हे निद्रानाशाचे प्रमुख कारण आहे. सायकलींगमुळे यावर प्रचंड परिणाम होतो.\nकॅन्सर : फर्निश संशोधकांच्या अभ्यासानुसार नियमितपणे ३० मिनिटे सायकल चालवणाऱ्या लोकांमध्ये कॅन्सर होण्याचे प्रमाण ५० टक्क्यांनी घटते.\nलठ्ठपणा: जर तुमचे वजन वाढत असेल. तर तुम्ही नियमितपणे सायकल चालवा फायदा होईल.\nगर्भावस्था: गरोदर स्त्रीने गर्भावस्तेच्या अगदी सुरूवातीच्या काळात जर सायकल चालवली तर चांगला व्यायम होतो. त्यामुळे प्रसुतीकाळात होणारा त्रास कमी होतो.\nबुद्धी: नियमित सायकल चालवल्याने शरीराला व्यायम मिळतो पण, आपल्या विचारांनाही चालना मिळते. त्यामुळे मन आणि बुद्धी स्थिर राहते. विचारांच्या कक्षा रूंदावतात. बुद्धी वाढते असा दावा संशोधक करतात.\n��ोगप्रतिकारक क्षमता: सायकल चालवल्याने शरीराच्या विविध अवयवांना व्यायाम मिळतो. याचा फायदा आरोग्याला होऊन रोगप्रतिकारक क्षमता वाढते.\nसायकल चालवण्याचे हे ७ फायदे वाचून, बाईकला द्याल सुट्टी\nअनेजणांनी बालपणी सायकल चालवली असेल पण आता कुणीही फारसं सायकल चालवण्याबाबत सिरिअस दिसत नाही. पण आजच्या धकाधकीच्या जीवनात आरोग्या चांगलं ठेवणं मोठं आव्हानच आहे. अशात वेगवेगळ्या देशांमध्ये सायकल चालवण्यावर भर दिला जात आहे. सायकल चालवण्याचे फायदे तुम्हाला माहिती पडल्यास तुम्हीही बाईक सोडून सायकलच्या प्रेमात पडाल. चला सायकल चालवण्याचे 7 फायदे जाणून घेऊया.\n* जास्त काळ दिसणार तरूण\nजिमसाठी जास्त वेळ देऊ शकत नसाल तर काही तास सायकाल चालवल्याने ब्लड सेल्स आणि स्किनमध्ये ऑक्सीजनचा पुरेसा प्रवाह होत असल्याने त्वचा जास्त चांगली आणि चमकदार दिसते. म्हणजे तुमच्या वयाच्या लोकांपेक्षा तुम्ही जास्त तरुण दिसाल. असे आम्ही सांगत नाहीतर अमेरिकेतील स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीतील अनेक दिवसांच्या रिसर्चमधून समोर आले आहे.\n* रात्री येईल चांगली झोप\nजर तुम्ही सकाळी सकाळी काही वेळ सायकल चालवली, तर तुम्हाला रात्री मस्त झोप लागेल. म्हणजे झोप न येण्याची समस्या दूर होईल.\nयुनिव्हर्सिटी ऑफ कॅरोलाईनमध्ये रिसर्चमधून समोर आले की, जे लोक आठवड्यातून कमीत कमी पाच दिवस साधारण अर्धा तास सायकल चालवतात, त्यांच्या शरीरातील इम्यून सेल्स जास्त अ‍ॅक्टिव्ह राहतात आणि ते व्यक्ती एक्सरसाइज न करणाऱ्या कोणत्याही दुस-या व्यक्तीपेक्षा ५० टक्के कमी आजारी पडतात.\n* फिजीकल रिलेशन अधिक चांगले होईल\nसायकलिंग केल्याने बॉडीचे सर्वच मसल्स हेल्दी आणि मजबूत होतात. ज्याने तुमची सेक्सश्युअल पॉवर वाढते. कॉरनेल युनिव्हर्सिटीतील एका रिसर्चमधून समोर आले आहे की, रोज काही वेळ सायकल चालवणारे पुरूष किंवा महिला त्यांच्याच वयाच्या दुस-या लोकांपेक्षा सेक्स लाईफचा अधिक आनंद घेऊ शकतात.\n* ब्रेन पॉवर वाढेल\nसायकल चालवणा-यांची ब्रेन पॉवर सायकल न चालवणा-यांच्या तुलनेत १५ टक्के जास्त असते. अमेरिकेच्या इलिनॉय युनिव्हर्सिटीचे प्रोफेसरने अभ्यासातून निष्कर्ष काढला की, सायकल चालवल्याने तुमचं हृदय मजबूत राहतं. शिवाय यामुळे तुमच्या शरिरात ब्रेन सेल्सही वाढतात.\n* आनंदाने खा हाय कॅलरी स्नॅक्स\nज्या लोकांना समोसे, कचोरी, कोल्ड्रींक किंवा दुसरे हाय कॅलरी स्नॅक्स खाणे पसंत आहे. पण हे जास्त खाल्ल्याने मिळालेली एक्स्ट्रा कॅलरी घटवणे त्यांच्यासाठी कठिण आहे. अशात सायकलिंग करून तुम्ही तुमच्यात वाढलेली एक्स्ट्रा कॅलरी कमी करू शकता.\n* वाढलेलं पोट करा कमी\nसायकलिंगने तुम्ही तुमचं वाढलेलं वजन कंट्रोलमध्ये ठेवू शकता. एका ब्रिटीश अभ्यासकाने दावा केलाय की, जर तुम्ही रोक कमीत कमी अर्धा तास सायकल चालवली तर वर्षभरात तुमचं ५ किलो वजन कमी होतं. किंवा असे म्हणूया की, सायकल चालवल्याने तुमचं शरिर जास्त वजन गेन करणार नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/33-of-mps-mlas-has-criminal-cases-187797/", "date_download": "2020-08-07T22:13:11Z", "digest": "sha1:Y5ZQYW4UXUQNSHO4BNHGVKEQQ5VZ3ZLH", "length": 14059, "nlines": 218, "source_domain": "www.loksatta.com", "title": "३३ टक्के खासदार, आमदारांवर फौजदारी गुन्हे | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nशार्कच्या पिल्लांच्या मासेमारीत वाढ\nसागरी किनारा मार्गचा भराव सुरक्षित\n३३ टक्के खासदार, आमदारांवर फौजदारी गुन्हे\n३३ टक्के खासदार, आमदारांवर फौजदारी गुन्हे\nलोकसभेतील सुमारे ३३ टक्के खासदार आणि विविध राज्यांतील आमदारांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती एका स्वयंसेवी संस्थेच्या अभ्यासातून उघडकीस आली आह़े\nलोकसभेतील सुमारे ३३ टक्के खासदार आणि विविध राज्यांतील आमदारांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती एका स्वयंसेवी संस्थेच्या अभ्यासातून उघडकीस आली आह़े ‘असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म’ (एडीआर) असे या संस्थेचे नाव असून निवडणूक प्रक्रियेतील सुधारणांसाठी ही संस्था प्रयत्नशील आह़े\nपाच राज्यांमध्ये होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुका आणि सार्वत्रिक निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर जनमताचा कौल पडताळण्यासाठी ‘एडीआर’ने केलेल्या राष्ट्रव्यापी सर्वेक्षणात ही बाब पुढे आल्याचे संस्थेकडून सोमवारी सांगण्यात आल़े या सर्वेक्षणांतर्गत २००४ पासून लोकसभा आणि विविध राज्यांतील विधानसभेच्या निवडणुका लढविणाऱ्या ६२ हजार ८४७ उमेदवारांची नोंद करण्यात आली़ यांपैकी ११ हजार ६३ म्हणजेच १८ टक्के उमेदवारांविरुद्ध फौजदारी स्वरूपाचे खटले आहेत़, तर ५ हजार २५३ म्हणजेच ८ टक्के उमेदवारांविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत़ यावरून राजकारणाच्या ग��न्हेगारीकरणाचा कल सहज स्पष्ट होत आह़े\n* खासदार – ५४३\n* फौजदारी गुन्हे दाखल असणारे – १६२\n* गंभीर गुन्हे दाखल असणारे – ७६\n* फौजदारी गुन्हे असणारे देशभरातील आमदार – १,२५८ (३१%).\n* गंभीर गुन्हे असणारे देशभरातील आमदार – २३%\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nसचिन तेंडुलकरकडून ‘शांतिवन’ला ४० लाखांची मदत\nआमदार हर्षवर्धन जाधवांवरील गुन्हे मागे घेण्यावरून यंत्रणेच्या कोलांटउडय़ा\n टोल नाक्यावरचा बॅरिकेड तोडला\nजिथे जिथे हिंदू कमी झाले तिथेच दंगली: साक्षी महाराज\nविरोधक बोलू देत नाही; सत्ताधाऱ्यांचा विधान परिषदेतून सभात्याग\nसुशांतच्या मृत्यूपूर्वी काही दिवस आधी रियाने मुंबईत घेतले दोन आलिशान फ्लॅट्स\nश्रुती मोदी आहे तरी कोण सुशांतच्या मृत्यूप्रकरणी CBI ने तिच्या विरोधात दाखल केला गुन्हा\nसुशांत सिंहच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे देण्यास रिया चक्रवर्तीचा विरोध, म्हणाली...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल शंकुतला देवींनी मृत्यूआधी केलेली 'ती' भविष्यवाणी ठरली खरी\nसोनू सूदच्या मदतीचा ओघ कायम; रशियात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना केलं एअरलिफ्ट\nराज्यातील ग्रामीण भागांमधील करोना प्रादुर्भाव चिंताजनक\nकंपनी सेक्रेटरी प्रवेश परीक्षा ऑनलाइन\nदेशात २४ तासांत ६२,५३८ रुग्ण\nमुंबईतील ७७ टक्के रुग्ण करोनामुक्त\nमशिदीच्या पायाभरणीस जाणार नाही - आदित्यनाथ\nवकील तूर्त अत्यावश्यक सेवेत नाहीत\nऑनलाइन वर्गाना प्राध्यापकांचा विरोध\nतंत्रशिक्षण पदविका प्रवेशप्रक्रिया सोमवारपासून\nमुंबईतील मॉल्समध्ये ‘आरोग्य सेतू’ची ग्राहकांवर सक्ती\nयूपीएससी गुणवंताशी सोमवारी संवाद\n1 दाऊदसह एकेकाला भारतात परत आणू\n2 १०० कोटींचे कंत्राट देण्यासाठी खैरेंचा दबाव\n3 महाविस्फोटाची प्रयोगशाळेत निर्मिती\nअजित पवार मनसे नगरसेवकावर भडकले; म्हणाले, \"आमचे चार मंत्री करोना पॉझिटिव्ह आलेत\"X\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nएअर इंडियाचं विमान केरळच्या कोझिकोड विमान तळावर घसरलं\n५९ टक्के भारतीय म्हणतात चीनसोबत युद्ध केलं पाहिजे, ७२ टक्के जनतेला विजयाची खात्री\nचिनी अ‍ॅपवर बंदी घालण्याचा मोदी सरकारचा निर्णय योग्य आहे का\nमोदी सरकारने करोना स्थिती कशी हाताळली २९ टक्के जनता म्हणते अगदी उत्तम; तर…\nचीनचा प्रश्न हाताळण्यात पंतप्रधान मोदी यशस्वी झाले का सर्वेक्षणात जनतेने दिलं हे उत्तर\nमोदी सरकारच्या आर्थिक धोरणांवरील जनतेचा विश्वास जवळपास कायम; सर्वेक्षणाचा निष्कर्ष\nकरोना रुग्णांसंबंधी राहुल गांधींनी केलेला ‘तो’ दावा ठरला खरा\n“आधी इटलीला नुकसान भरपाई भरू देत,” मरिन केस बंद करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार\nअवघ्या काही रुपयांमध्ये मिळणार करोनावरची लस, सिरम इन्स्टिट्युटने जाहीर केली किंमत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.niramayyogparbhani.org/upkram/", "date_download": "2020-08-07T22:23:46Z", "digest": "sha1:PWZOFQWWPM6KRGLJZ2ETBRMOXCOOSZBJ", "length": 10584, "nlines": 49, "source_domain": "www.niramayyogparbhani.org", "title": "उपक्रम – निरामय योग प्रसार व संशोधन केंद्र परभणी", "raw_content": "निरामय योग प्रसार व संशोधन केंद्र परभणी\nतज्ञांशी बोला +९१ ९४२२९६८८७०\nनिरामय योग प्रसार व संशोधन केंद्र परभणी\nनिरामय योग प्रसार व संशोधन केंद्र परभणी\nनिरामयचे नियमित चालणारे उपक्रम\nनिरामयचे तीन महत्त्वाचे उपक्रम\nनिरामय योग प्रसार व संशोधन केंद्रामार्फत नियमित उपक्रमांसोबतच दरवर्षी प्रामुख्याने तीन वार्षिक उपक्रम साजरे केले जातात.यामध्ये रथसप्तमी निमित्त दरवर्षी सूर्यनमस्कार महाअभियान राबवले जाते. या अंतर्गत शहरातील विविध ठिकाणी सूर्यनमस्काराचे शास्त्रोक्त प्रशिक्षण देण्यासाठी तीन दिवसीय शिबीरे आयोजित केली जातात व रथसप्तमीच्या दिवशी शासकीय यंत्रणेसोबत सहयोग ठेवून शहरातील मुख्य क्रीडा संकुलात सामुदायिक सूर्यनमस्कार घातले जातात.तसेच वर्तमानपत्रातील लेख., आकाशवाणीवरील प्रसाराने तसेच शाळांमध्ये देण्यात येणारी व्याख्याने या विविध उपक्रमांद्वारे सूर्यनमस्कार हा प्रकृती स्वास्थ्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे अशा या आसनाधिष्ठित व्यायाम प्रणालीचा प्रचार व प्रसार साधला जातो.\n२३ सप्टेंबर हा निरामय योग प्रसार व संशोधन संस्थेचा वर्धापन दिन आहे या निमित्ताने दरवर्षी योग संमेलन आयोजित केले जाते.आतापर्यंत या अंतर्गत परभणी व हिंगोली जिल्ह्यातील योग संस्थांचे योग संमेलन मराठवाडातील योग संस्थांचे संमेलनतसेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अंतर्गत योगशिक्षक पदविका अभ्यासक्रम चालवणाऱ्या महाराष्ट्रातील संस्थांचे संमेलन इत्यादींचे आयोजन करण्यात आले आहे.सन २०१७ मध्ये बृहद निरामय योग शिक्षक संमेलनं आयोजित करून आतापर्यंत निरामय तर्फे योगशिक्षक पदविका प्राप्त केलेल्या सर्व योग शिक्षकांचे एकत्रीकरण करून योगसाधनेच्या मार्गावरील वाटचालीबाबत तसेच योगाच्या प्रसारासाठी करावयाच्या प्रयत्नांबाबत सांगोपांग चर्चा करण्यात आली या विविध संमेलनात आतापर्यंत विशेष उल्लेख करावे असे नागपुरातील जनार्दन योगाभ्यासी मंडळ घंटाळी मित्र मंडळ ठाणे येथील वरिष्ठांनी व मुक्त विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले आहे\nदरवर्षी गुरुपौर्णिमेनिमित्त विशेष समारंभाचे आयोजन केले जाते या अंतर्गत समाजातील प्रतिष्ठित व आदरणीय गुरुतुल्य व्यक्तीच्या मार्गदर्शनाने समाजप्रबोधन घडविले जाते या कार्यक्रमात योग्य शिक्षकांसोबतच निरामयच्या संपर्कात आलेले जे योगसाधक आहेत त्यांचे एकत्रीकरण या निमित्ताने करण्यात येते व निरामयच्या मार्गदर्शनाखाली योग शिकल्यामुळे जे अनुभव आले त्या अनुभव कथनाचा कार्यक्रम घेतला जातो\nदरवर्षी मे महिन्यात उन्हाळी सुट्या असल्यामुळे योग शिक्षकांसाठी दहा दिवसीय योग शिबीर आयोजित करण्यात येते . सरकारी कार्यालयात ज्याप्रमाणे कर्मचाऱ्यांसाठी रिफ्रेश कोर्स असतात तद्वतच ही योग शिक्षकांसाठीची विशेष कार्यशाळा असते यामध्ये शिक्षकांकडून योगसाधक म्हणून शिकवण्याचे कौशल्य याबाबत विशेष मार्गदर्शन देण्यात येते या शिबिरांसाठी उपस्थिती खूप चांगली असते . व सर्वजण पुढील वर्षासाठी लागणारी ऊर्जा या शिबीराद्वारे घेऊन जातात असा आमचा अनुभव आहे .\nनिरामय योग प्रसार व संशोधन केंद्रातर्फे वर्षभरात ‍ दर महिन्यात कमीत कमी एक तरी योग शिबिर आयोजित केल्या जाते . यामध्ये उच्च रक्तदाब मधुमेह मणक्यांचे विकार योग परिचय इत्यादी सोबत ऋतू बदलांमुळे होणाऱ्या पचन संस्था तसेच श्वसनसंस्था इत्यादींच्या विकारांवरील उपक्रम योगाभ्यासाची शिबिरे आयोजित करण्यात येतात\nही सर्व शिबिरे सात ते दहा दिवसांची असतात यामध्ये योग अभ्यासासोबतच तात्त्विक विवेचना द्वारे साधकांचे प्रबोधन करून त्यांची योगसाधने बाबतची वैचारिक बैठक ही पक्की व्हावी यासाठी प्रयत्न केले जातात\nयाशिवाय वजन कमी करण्यासाठी उपयुक्त योगाभ्यास या अंतर्गत तीन आठवड्य���ंचे विशेष योग शिबीर घेऊन नंतर सतत त्यांचा पाठपुरावा केल्या जातो या शिबिरात योगसाधकांना दिनचर्या ऋतुचर्या तसेच आहार-विहार याबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाते\nनिरामय योग प्रसार व संशोधन केंद्र, परभणी\n१०३ बंधूप्रेम लोकमान्य नगर, परभणी\nनिरामयचे नियमित चालणारे उपक्रम\n© Copyright 2020 निरामय योग प्रसार व संशोधन केंद्र परभणी.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF:Luckas-bot", "date_download": "2020-08-07T21:38:07Z", "digest": "sha1:LPXXNDHEILV4VHMGMQFS3EVTQHLPJU3O", "length": 2934, "nlines": 34, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "सदस्य:Luckas-botला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n१९ ऑगस्ट २००८ पासूनचा सदस्य\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk\nनिवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख सदस्य:Luckas-bot या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nसदस्य चर्चा:अभय नातू/जुनी चर्चा १५ ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:Bot/विनंत्या/जुन्या विनंत्या १ ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/471373", "date_download": "2020-08-07T22:18:59Z", "digest": "sha1:FL32BELY5UQ4AI6UXMMPV73LW4RJS54O", "length": 2291, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"डिसेंबर २४\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"डिसेंबर २४\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१९:५६, १४ जानेवारी २०१० ची आवृत्ती\n३८ बाइट्सची भर घातली , १० वर्षांपूर्वी\n१६:३०, २५ डिसेंबर २००९ ची आवृत्ती (संपादन)\nRobbot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: ur:24 دسمبر)\n१९:५६, १४ जानेवारी २०१० ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nTXiKiBoT (चर्चा | योगदान)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8B_%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%87", "date_download": "2020-08-07T22:29:35Z", "digest": "sha1:6ZLZORWCEPMZ7D5BMIRSOTB3QTRR7DZS", "length": 3508, "nlines": 52, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "हासिंतो बेनाव्हेंते - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nहासिंतो बेनाव्हेंते (स्पॅनिश: Jacinto Benavente y Martínez; १२ ऑगस्ट १८६६ - १४ जुलै १५४) हा एक आघाडीचा स्पॅनिश नाटककार होता. त्याला १९२२ सालचे साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळाले होते.\n१२ ऑगस्ट १८६६ (1866-08-12)\n१४ जुलै, १९५४ (वय ८७)\nअनतोल फ्रांस साहित्यातील नोबेल पारितोषिक विजेते\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ८ जुलै २०१५ रोजी ११:५९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/tag/%5Bobject-Object%5D?page=1", "date_download": "2020-08-07T22:01:57Z", "digest": "sha1:UJR5OYC62LUDHIRGB5SVT3JHXYO5FFMK", "length": 5140, "nlines": 127, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Marathi Mumbai News: Latest News with live updates and videos, Information about Emergency Services, in English, Hindi and Marathi", "raw_content": "\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nMumbai Rains : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग बंद, या मार्गावरून वळवली वाहतूक\n‘ते’ वृत्त निराधार, अमिताभ बच्चन यांचं ट्विट\n'या' भारतीय कंपन्या COVID 19 वर लस शोधतायेत\nक्रिकेट असोसिएशनने थकवले मुंबई पोलिसांचे कोट्यावधी रुपये\n, आझाद मैदान पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल\nअतिरेक्यांची ताज हॉटेलला धमकी, कुलाबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल\nAmitabh Bachchan's Jalsa bungalow ज्येष्ठ अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्याबाहेर रक्तपात\nमनसेचा दणका, टी-सीरिजने काढलं आतिफ अस्लमचं गाणं\nपोलिसांनी मजुरांना आतापर्यंत ४ लाख ६६ हजार ई-पासचे केले वाटप\nजे.जे मार्ग पोलिस ठाण्यातील 32 पोलिसांची कोरोनावर मात\nकन्टेंमेंट/ रेड झोन वॉर्ड B : मस्जिद बंदर, मोहम्मद अली रोड, डोंगरी आणि भेंडी बाजार\nकंटेन्मेंट/ रेड झोन वॉर्ड 'T' : मुलुंड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://www.punerheumatologist.com/mr/scleroderma/", "date_download": "2020-08-07T20:28:09Z", "digest": "sha1:Z4UHJTCLIXDJXR45M3MAZCERDPDDNB4H", "length": 23011, "nlines": 116, "source_domain": "www.punerheumatologist.com", "title": "स्क्लेरोडर्मा - डॉ. प्रवीण पाटील", "raw_content": "\nतुम्हाला माहित आहे का\nवेदना कसे कार्य करते\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nस्क्लेरोडर्मा (सिस्टमिक स्क्लेरोसिस) : स्क्लेरोडर्मा किंवा सिस्टेमिक स्क्लेरोसिस हा संधिवाताचा एक ऑटोईम्युन आजार आहे. दोन ग्रीक शब्दांपासून स्क्लेरोडर्मा हा शब्द बनला आहे : स्क्लेरो म्हणजे कठीण आणि डर्मा म्हणजे त्वचा. राठ आणि कडक होत जाणारी त्वचा हे या आजाराचे सर्वात सामान्य लक्षण आहे. शरीरात अतिरिक्त प्रमाणात कोलेजन(एक संयुक्त ऊती) निर्माण झाल्याने व ते साठून राहिल्याने हा आजार होतो. यामुळे त्वचा (डर्मा) आणि शरीराचे अंतर्गत अवयव जसे फुफ्फुसे, मूत्रपिंड, हृदय आणि गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक्ट ताठर व कडक (स्क्लेरोसिस) होऊ लागतात. दुर्दैवाने, भारतात फार कमी जणांना या आजाराविषयी माहिती आहे. प्रत्येक रुग्णानुसार स्क्लेरोडर्माची लक्षणे आणि तीव्रता बदलत जाते. स्क्लेरोडर्माच्या बहुतेक रुग्णांमध्ये दिसून येणारे सामान्य लक्षण म्हणजे त्वचा राठ होणे. तसेच, त्वचा कडक होत जाणे हेही स्क्लेरोडर्माचे एक सामान्य लक्षण आहे. स्क्लेरोडर्माच्या वाढीचा वेग प्रचंड असल्यामुळे तो वेगाने पसरत जातो. स्क्लेरोडर्मा प्राथमिक अवस्थेत असतानाच त्याची लक्षणे ओळखून उपचार सुरू केल्याने शरीरातील ऊती व अवयवांची कायमस्वरूपी हानी टाळणे शक्य होते.\nस्क्लेरोडर्माविषयी नेहमी विचारले जाणारे प्रश्न\nस्क्लेरोडर्मा किंवा सिस्टेमिक स्क्लेरोसिस हा संधिवाताचा एक ऑटोईम्युन आजार आहे. दोन ग्रीक शब्दांपासून स्क्लेरोडर्मा हा शब्द बनला आहे : स्क्लेरो म्हणजे कठीण आणि डर्मा म्हणजे त्वचा. राठ आणि कडक होत जाणारी त्वचा हे या आजाराचे सर्वात सामान्य लक्षण आहे. शरीरात अतिरिक्त प्रमाणात कोलेजन(एक संयुक्त ऊती) निर्माण झाल्याने व ते साठून राहिल्याने हा आजार होतो.\nस्क्लेरोडर्मा कोणाला होऊ शकतो\nस्क्लेरोडर्मा हा आजार सामान्यतः प्रौढांमध्ये आढळून येतो. हा आजार स्त्रियांमध्ये आढळण्याचे प्रमाण पुरुषांपेक्षा चौपट जास्त असते. सर्वसाधारणपणे २५ ते ५५ या वयोगटातील तरुण आणि मध्यमवयीन प्रौढांमध्ये हा आढळतो, परंतु याहून कमी वयाची मुले अथवा वृद्धांमध्येही तो आढळून येऊ शकतो.\nस्क्लेरोडर्माचे (सिस्टमिक स्क्लेरोसिस) प्रकार कोणते\nसिस्टमिक स्क्लेरोसिसचे दोन प्रकार आहेत, लिमिटेड क्युटॅनियस सिस्टमिक स्क्लेरोसिस आणि डिफ्यूज सिस्टमिक स्क्लेरोसिस.\nलिमिटेड क्युटॅनियस सिस्टमिक स्क्लेरोसिस : तुलनात्मकरित्या कमी गंभीर स्वरूपाच्या या आजारामध्ये, मुख्यत्वेकरून हात, पाय आणि चेहेर्‍याची त्वचा राठ होऊ लागते, परंतु त्याचबरोबर याचा परिणाम फुफ्फुसांवर आणि पचन संस्थेवर देखील होऊ शकतो. कालांतराने हा त्रास वाढत जातो, तरीही डिफ्यूज सिस्टमिक स्क्लेरोसिसपेक्षा त्याची गंभीरता कमी असते व बर्‍याचदा उपचारांनी हा आजार नियंत्रणात येऊ शकतो.\nडिफ्यूज सिस्टमिक स्क्लेरोसिस : या आजाराचा शरीराच्या अंतर्गत अवयवांवर जास्त प्रभाव पडण्याची शक्यता असते. त्वचा राठ झाल्याचा परिणाम संपूर्ण शरीरावर होतो. याची लक्षणे अचानक दिसू लागतात आणि आजारपणाच्या पहिल्या काही वर्षातच अवस्था बिकट होऊ लागते. परंतु, ही स्थिती नंतर सामान्य होत जाऊन स्थिर होते आणि त्वचेमध्ये हळूहळू सुधार होत जातो.\nरेनोज् फिनॉमेनॉन (रक्ताभिसरण होण्यात येणार्‍या अडथळ्यांमुळे हातापायाची बोटे थंड पडून ती निळी-पांढरी होणे), हात, पाय आणि चेहेर्‍याची त्वचा राठ/कडक होणे, त्वचेवर लाल डाग उठणे, छातीत जळजळ आणि गिळण्याची समस्या (डिस्फेगिया). चेहर्‍याची त्वचा तीव्र स्वरुपात राठ झाल्याने तोंडाचा आकार आकसून लहान होऊ शकतो. वजन कमी होणे, थकवा, सांधेदुखी, पुरळ उठणे, अल्सर आणि स्नायू दुखणे/ अशक्तपणा अशी इतर लक्षणेही दिसून येऊ शकतात. सिस्टमिक स्क्लेरोसिसच्या काही प्रकारांमध्ये, हृदय, फुफ्फुसे किंवा मूत्रपिंडासारख्या अवयवांवर परिणाम होतो. यामुळे विविध गंभीर समस्या उद्भवू शकतात, जसे धाप लागणे, उच्च रक्तदाब आणि फुफ्फुसीय उच्च रक्तदाब.\nस्क्लेरोडर्मा हा शरीरात अतिरिक्त प्रमाणात कोलेजन निर्माण झाल्याने होणारा एक ऑटोईम्युन आजार आहे. यामध्ये शरीरातील रोगप्रतिकार करणार्‍या रचनेतील एक भाग अनियंत्रितपणे अति-सक्रिय होतो. त्वचेखालील पेशी तसेच शरीराचे अंतर्गत अवयव आणि रक्त वाहिन्यांच्या आसपास असणार्‍या संयुक्त पेशींवर रोगप्रतिकारक प्रणाली चुकून हल्ला चढवते. यामुळे संयुक्त ऊतींमधील पेशी अधिक प्रमाणात कोलेजन तयार करू लागतात. परिणामस्वरूप या ऊती दुखावल्या जातात आणि राठ होऊ लागतात (फायब्रोसिस). असे का घडते याचे स्पष्ट कारण उपलब्ध नाही.\nस्क्लेरोडर्मा आनुवंशिक आहे का\nजर आपल्या कुटुंबातील एखाद्या सदस्यास स्क्लेरोडर्मा झाला असेल, तर आपल्याला हा आजार होण्याची शक्यता इतरांच्या तुलनेत जास्त असते. या आजाराची लक्षणे जाणवत असल्यास संधिवाततज्ज्ञांचा सल्ला घेणे उचित ठरते.\nस्क्लेरोडर्मा हा आजार किती गंभीर आहे\nस्क्लेरोडर्माच्या प्रत्येक रुग्णामध्ये आढळणार्‍या लक्षणांमध्ये तसेच रुग्णावर होणार्‍या आजाराच्या परिणामामध्ये मोठ्या प्रमाणावर भिन्नता आढळते. या आजाराचा परिणाम सौम्य ते जीवास धोकादायक ठरेल इतका गंभीरही असू शकतो. शरीराच्या कोणत्या भागांमध्ये आणि किती प्रमाणात आजार पसरला आहे, यावर ही गंभीरता अवलंबून असते. वेळीच योग्य उपचार घेतले नाहीत तर सौम्य स्वरुपात असणारा आजार गंभीर रूपही धारण करू शकतो. तज्ज्ञ डॉक्टरांकडून झालेले आजाराचे अचूक आणि लवकर निदान, तसेच योग्य उपचारांमुळे स्क्लेरोडर्माचा प्रभाव कमी होऊ शकतो व त्यामुळे कायमस्वरूपी हानी होणे टाळता येऊ शकते.\nस्क्लेरोडर्माच्या रुग्णांना फुफ्फुसांना लागण होण्याचा काही विशेष धोका असतो का\nस्क्लेरोडर्माच्या रोगपरिक्षणामध्ये फुफ्फुसे हा एक महत्वाचा घटक आहे. त्यामुळे, स्क्लेरोडर्माच्या रुग्णांमध्ये होणार्‍या सुधारणेचे प्रमाण निश्चित करण्यास मदत होते. यासाठी इकोकार्डियोग्राम आणि फुफ्फुसांची कार्यचाचणी करणार्‍या तपासण्या करणे आवश्यक असते. फुफ्फुसांचा आजार हे स्क्लेरोडर्मा या आजाराची गुंतागुंत वाढविणारे तसेच स्क्लेरोडर्मामुळे होणार्‍या मृत्युचे एक प्रमुख कारण असते.\nस्क्लेरोडर्मावर उपचार घेण्यासाठी कोणाकडे जावे\nसंधिवाततज्ज्ञ या रोगाचे जाणकार असतात. आजारपणाच्या सुरुवातीच्या काळात त्यांचा सल्ला घेणे उचित ठरते.\nस्क्लेरोडर्माचे निदान कसे केले जाते\nस्क्लेरोडर्माचे निदान करणारी कोणती एक अशी ठराविक चाचणी नाही. संपूर्ण वैद्यकीय इतिहास, आरोग्य तपासण्या आणि विशिष्ट रक्त चाचण्या यांची मदत स्क्लेरोडर्माचे निदान करण्यात होत असते.\nपोषण आणि आहार विषयक पथ्य यांची या आजारात काय भूमिका असते\nआहारावर घातलेले निर्बंध स्क्लेरोडर्माच्या नियंत्रणास थेट मदत करतात असा कोणताही शास्त्रीय पुरावा उपलब्ध नाही. लिंबू, टोमॅटो ���ांसारखे आंबट पदार्थ आणि वांग्यासारख्या भाज्या हे आवश्यक पोषक तत्वांचे महत्वाचे स्त्रोत आहेत. अपुरा आहार घेतल्यामुळे सांधे आणि स्नायू कमकुवत होऊ शकतात, ज्यामुळे स्क्लेरोडर्मावर उपचार करणे कठीण होते. संतुलित आहार घेतल्याने आरोग्य चांगले राहण्यास व वजन नियंत्रित राहण्यास मदत होते.\nस्क्लेरोडर्माचा इलाज करण्यासाठी पूरक थेरपी उपयुक्त ठरते का\nकाही लोक केवळ वनौषधी, तेल, विशेष आहार किंवा व्यायाम करून बरे झाल्याचा दावा करतात. तथापि, अशा प्रकारचे उपचार स्क्लेरोडर्मा बरा करतात याचा कोणताही शास्त्रीय पुरावा उपलब्ध नाही. महत्वाचे म्हणजे, अशा अनिश्चित उपचार पद्धतींचे गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात. तसेच उपचारास विलंब झाल्यास सांध्यांचे कायमचे नुकसान होऊ शकते.\nस्क्लेरोडर्मासाठी कोणते उपचार उपलब्ध आहेत\nअलीकडच्या काळात स्क्लेरोडर्मा संदर्भात होत असणार्‍या प्रगतीमुळे या आजारासाठी उपचारांचे विविध पर्याय उपलब्ध झाले आहेत. संधिवाततज्ज्ञ या रोगाचे जाणकार असतात. आजारपणाच्या सुरुवातीच्या काळात त्यांचा सल्ला घेणे उचित ठरते. संधिवाततज्ज्ञांकडून दिल्या जाणार्‍या उपचारांमुळे रोग वाढण्याचा वेग कमी होऊ लागतो. स्क्लेरोडर्मा सक्रिय नसताना काही रुग्णांचे उपचार थांबवता येऊ शकतात. प्रत्येक रुग्णाच्या बाबतीत दिसून येणार्‍या परिणामांमध्ये बरेच वैविध्य असते. त्यामुळे, प्रत्येक रुग्णाला दिले जाणारे उपचार वेगवेगळे असतात. एलोपॅथीचे डॉक्टर्स फक्त स्टिरॉइड्स व वेदनाशामक औषधेच देतात हा गैरसमज आहे. उलट, ते रोगानुरूप अशी औषधे देतात जेणेकरून आजार वाढण्याचा वेग कमी होतो. संधिवाततज्ज्ञ वापरीत असलेल्या नव्या (जैविक) उपचार पद्धती अनेक रुग्णांसाठी लाभदायक ठरतात व त्यामुळे आजार वाढण्याचा वेग मंदावतो.\nAddress:104, श्रीकृष्ण अपार्टमेंट, शिरोळे रोड,\nफर्ग्युसन कॉलेज मेन गेट समोर,\nवेळ: सोम ते शुक्र (बुध व्यतिरिक्त): सकाळी 9.30 ते दुपारी 1.00 , शनि : सकाळी 11.00 ते संध्याकाळी 6.00 (पहिल्या शनिवार व्यतिरिक्त)\nAddress:दुसरा मजला, मेट्रो 9, पतंजली स्टोअरच्या वर, विस्डम स्कूल पार्क रोडसमोर, काळेवाडी फाटा औंध-रावेत बीआरटीएस रोड\nवेळ : सोम ते शुक्र (बुध व्यतिरिक्त): : संध्याकाळी 4.00 ते 7.00\nतुम्हाला माहित आहे का\nवेदना कसे कार्य करते\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://bharatbodh.com/mr/naataal-christmas-mahiti-marathi-essay/", "date_download": "2020-08-07T21:02:39Z", "digest": "sha1:OA5WZD45HY64JJQBOLF6HCLXFB2FHU2R", "length": 27281, "nlines": 80, "source_domain": "bharatbodh.com", "title": "नाताळ / क्रिसमस (Christmas) - भारतबोध", "raw_content": "\nनाताळ / क्रिसमस (Christmas)\nनाताळ किंवा क्रिसमस हा येशू ख्रिस्तांच्या जन्माच्या स्मरणार्थ वार्षिक उत्सव आहे. दरवर्षी २५ डिसेंबर रोजी जगभरातील कोट्यावधी लोकांमध्ये हा सण एक धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव म्हणून साजरा केला जातो. क्रिसमस डेला अनेक देशांमध्ये सार्वजनिक सुट्टी असते, नाताळ हा सण बहुसंख्य ख्रिश्चन तसेच अनेक गैर-ख्रिश्चन ही साजरे करतात. मराठीमध्ये क्रिसमस (Christmas) ला नाताळ असे म्हटले जाते आणि याला इंग्रजी मध्ये X-Mas असे हि लिहले जाते.\nक्रिसमस च्या पद्धती व परंपरा\nक्रिसमस संगीत आणि कॅरोल\nक्रिसमसला मराठी मध्ये नाताळ का म्हणतात क्रिसमसला पोर्तुगीज भाषेत नाताळ म्हटले जाते, यावरूनच मराठी आणि गुजराती लोक क्रिसमस उत्सवाचा उल्लेख नाताळ असा करतात. योगायोग म्हणजे हा शब्द दक्षिण आफ्रिकेतील एका प्रांताचेही नाव आहे. पोर्तुगीज एक्सप्लोरर वास्को दा गामाने क्रिसमसच्या दिवशी या भागाचा शोध घेतल्यामुळे या प्रदेशाचे नाताळ असे नाव पडले असावे.\nयेशूच्या जन्माचा महिना आणि तारीख माहित नसली तरी, चौथ्या शतकाच्या सुरूवातीच्या चर्चने २५ डिसेंबर ही तारीख निश्चित केली. हा दिवस रोमन दिनदर्शिकेतील संक्रांतीच्या तारखेस सुसंगत आहे. बहुतेक ख्रिश्चन ग्रेगोरियन कॅलेंडर नुसार २५ डिसेंबर रोजी नाताळ साजरा करतात. तथापि, काही पूर्व ख्रिश्चन चर्च जुन्या ज्युलियन दिनदर्शिकेच्या २५ डिसेंबर रोजी क्रिसमस साजरा करतात, जी ग्रेगोरियन दिनदर्शिकेत जानेवारीच्या तारखेस अनुरूप आहे. ख्रिस्ती लोकांचा असा विश्वास आहे की येशूच्या जन्माच्या जन्माची तारीख जाणून घेण्याऐवजी (किंवा वाद करण्याऐवजी) देव मनुष्याच्या रूपाने मानवतेच्या पापांचे प्रायश्चित करण्यासाठी पृथ्वीवर आला आहे या हेतुपर क्रिसमस साजरा केला पाहिजे.\nक्रिसमस संबंधित प्रथांमध्ये प्री-ख्रिश्चन, ख्रिश्चन आणि धर्मनिरपेक्ष थीम यांचे मिश्रण आहे. लोकप्रिय आधुनिक प्रथांमध्ये भेटवस्तू देणे, अ‍ॅडव्हेंट पुष्पहार बनवणे, क्रिसमस संगीत आणि कॅरोलिंग, क्रिस्टिंग लावणे, येशूच्या जन्माचे नाटक पाहणे, क्रिसमस कार्डची देवाणघेवाण, चर्�� सेवा यांचा समावेश आहे. तसेच क्रिसमस क्रॅकर्स, क्रिसमस ट्री, लाइट्स ने सजावट करणे अश्या गोष्टींचाही समावेश आहे.\nयाव्यतिरिक्त, सान्ता क्लॉज, फादर क्रिसमस, सेंट निकोलस आणि क्राइस्टकाइंड म्हणून ओळखल्या जाणार्‍या, क्रिसमसच्या हंगामात मुलांना भेटवस्तू देणाऱ्या व्यक्तीबद्दल सुद्धा वेगवेगळ्या प्रथा आहेत. भेटवस्तू देण्याच्या या पद्धतीमुळे मुख्यतः पश्चिमी देशांमध्ये क्रिसमस उत्सवादरम्यान बाजारात वाढीव आर्थिक उलाढाल दिसून येते. किरकोळ विक्रेते आणि व्यवसायांसाठी हा विक्रीचा सर्वात महत्त्वाचा काळ बनला आहे. जगातील बर्‍याच भागांमध्ये क्रिसमसचा आर्थिक प्रभाव गेल्या काही शतकानुसार निरंतर वाढला आहे.\nक्रिसमस च्या पद्धती व परंपरा\nख्रिस्ती बहुसंख्य देशांमध्ये क्रिसमस हा एक प्रमुख उत्सव म्हणून साजरा केला जातो आणि या दिवशी सार्वजनिक सुट्टी देखील असते. काही गैर ख्रिश्चन देशांमध्ये पूर्वीच्या वसाहतीच्या काळात उत्सव सुरू झाला (उदा. हाँगकाँग); तर काही देशांमध्ये अल्पसंख्यांक किंवा परदेशी सांस्कृतिक प्रभावामुळे क्रिसमस साजरा केला जातो. जपान सारख्या देशांमध्ये त्यांची ख्रिस्ती लोकसंख्या अल्प असूनही क्रिसमस खूप लोकप्रिय आहे. नाताळ मधील क्रिसमस ट्री, घराची सजावट, भेटवस्तू देणे या सारख्या धर्मनिरपेक्ष पद्धतींचा त्यांनी स्वीकार केला आहे.\nज्या देशांमध्ये क्रिसमसची औपचारिक सार्वजनिक सुट्टी नसते त्या देशांमध्ये अफगाणिस्तान, अल्जेरिया, अझरबैजान, बहरीन, भूतान, कंबोडिया, चीन (हाँगकाँग आणि मकाऊ वगळता), कोमोरोस, इराण, इस्त्राईल, जपान, कुवैत, लाओस, लिबिया, मालदीव, मॉरिटानिया, मंगोलिया, मोरोक्को, उत्तर कोरिया, ओमान, पाकिस्तान, कतार, सहरावी प्रजासत्ताक, सौदी अरेबिया, सोमालिया, ताजिकिस्तान, थायलंड, ट्युनिशिया, तुर्की, तुर्कमेनिस्तान, संयुक्त अरब अमिराती, उझबेकिस्तान, व्हिएतनाम आणि येमेन यांचा समावेश आहे. जगभरातील विविध देशात नाताळ वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जाऊ शकतो, स्थानीय संस्कृती आणि पद्धतींचा यावर परिणाम दिसतो.\nख्रिश्चनांसाठी क्रिसमस डे चर्च सेवेला खूप महत्त्व आहे. क्रिसमस आणि स्तरला चर्चमध्ये लोकांची उपस्थिती वाढते. लाइफवे ख्रिश्चन रिसोर्सच्या २०१० च्या सर्वेक्षणात असे आढळले आहे की दहापैकी सहा अमेरिकन या काळात चर्च सेव���ंमध्ये उपस्थित असतात. युनायटेड किंगडममध्ये, चर्च ऑफ इंग्लंडने 2015 मध्ये क्रिसमस सेवांमध्ये अंदाजे 2.5 दशलक्ष लोकांची उपस्थिती नोंदविली.\nक्रिसमसच्या दिवशी सजावट करण्याच्या प्रथेचा खूप जुना इतिहास आहे. लंडनमध्ये पंधराव्या शतकात असे नोंदवले गेले की क्रिसमस च्या वेळी लंडनमधील प्रत्येक घरात आणि चर्च मध्ये रहिवासी हिरव्या रंगाची सजावट करत असत. आयव्हीच्या हृदयाच्या आकाराचे पान हे येशूच्या पृथ्वीवर येण्याचे प्रतीक मानले जाते, हॉली पेगन आणि विचेस पासून संरक्षण करते. थोर्न्स हे येशूच्या क्रूसिफिकेशन च्या वेळी घातलेला काट्यांचा मुकुटाचे प्रतीक आहे तर रेड बेरीज हे त्यांच्या वाहणाऱ्या रक्ताचे प्रतीक होय.\nक्रिसमस च्या सजावटीमध्ये मुख्यतः लाल, हिरवा आणि सोनेरी रंग वापरला जातो. यात लाल रंग येशूचा रक्ताचा प्रतीक आहे, हिरवा चिरंतर जीवनाचे प्रतीक आणि विशेषतः सदाहरित झाड ज्याची हिवाळ्यातही पाने गळत नाहीत याचे प्रतीक आहे तर सोनेरी रंग हा रॉयल्टी चे प्रतीक आहे.\nक्रिसमस ट्री चा वापर प्रथम जर्मन लुथरानांनी 16 व्या शतकात केला. प्रोटेस्टंट सुधारक, मार्टिन बुसर यांच्या नेतृत्वात 1539 मध्ये स्ट्रासबर्गच्या कॅथेड्रलमध्ये क्रिसमस ट्री लावण्यात आल्याची नोंद आहे. पुढे हे जर्मन लुथरन सुशोभित क्रिसमस ट्री अमेरिकेत घेऊन आले. “क्रिसमस ट्री” या इंग्रजी शब्दाचा प्रथम वापर 1835 मध्ये नोंदविला गेला आहे.\nक्रिसमसच्या झाडाची सजावट करताना, बरेच जण बेथलहेमच्या देवदूताचे (एंजल) प्रतीक म्हणून क्रिसमस ट्री च्या शिखरावर एक तारा लावतात. ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर डेव्हिड अल्बर्ट जोन्स लिहितात की 19व्या शतकात, येशूच्या जन्माच्या अहवालात नमूद केलेल्या देवदूतांचे प्रतीक म्हणून लोक क्रिसमस ट्री च्या टोकावर स्टार सजवतात आणि पुढे ही प्रथा लोकप्रिय झाली.\nजर्मनीमधून ही प्रथा ब्रिटनमध्ये आली, प्रथम जॉर्ज तिसर्‍याची पत्नी राणी शार्लोट मुळे आणि त्यानंतर अधिक यशस्वीपणे राणी व्हिक्टोरियाच्या कारकिर्दीत प्रिन्स अल्बर्टने मुळे. 1841 पर्यंत क्रिसमस ट्री सजावटीची प्रथा संपूर्ण ब्रिटनमध्ये अधिक व्यापक झाली होती. 1870 च्या दशकापर्यंत अमेरिकेतील लोकांनी क्रिसमस ट्री लावण्याची प्रथा अवलंबली होती.\nख्रिस्ती लोकांसाठी येशूचे जन्म नाटक पाहणे ही क्रिसमसच्या क��ळामधील सर्वात जुनी परंपरा आहे. ए.डी. १२२२ मध्ये येशूच्या जन्माचे प्रथम पुनरुत्थान करण्यात आले. त्या वर्षी, एसीसीच्या फ्रान्सिसने इटलीमधील त्याच्या चर्चच्या बाहेर जन्म देखावा जमविला आणि मुलांनी येशूच्या जन्माच्या उत्सवात क्रिसमस कॅरोल गायले.\nफ्रान्सिसच्या येशूच्या जन्माचे नाट्य पाहण्यासाठी लोक दूरवरून प्रवास करीत असत आणि वर्षानुवर्षे यामध्ये वाढ होतच राहिली. जन्म नाटक अखेरीस संपूर्ण युरोपमध्ये पसरले आणि लोकप्रिय झाले. क्रिसमस ईव्ह आणि क्रिसमस डे चर्चच्या सेवा, शाळा, थेटर मध्ये बर्‍याचदा हे नाटक दाखवले जाते. फ्रान्स, जर्मनी, मेक्सिको आणि स्पेनमध्ये बहुतेक वेळा नेटीवेटी प्ले रस्त्यावर प्रदर्शित केले जातात.\nक्रिसमस संगीत आणि कॅरोल\nसर्वात जुने ख्रिसमस स्तोत्र चौथे शतकातील रोममध्ये दिसतात. स्पॅनिश कवी प्रुदेंटीयस यांनी लिहिलेले “कॉर्ड नॅटस एक्स पेरेंटिस” आजही काही चर्चमध्ये गायले जाते. 13व्या शतकापर्यंत फ्रान्स, जर्मनी आणि विशेषतः इटलीमध्ये फ्रान्सिस ऑफ असीसीच्या प्रभावाखाली, मूळ भाषेतील लोकप्रिय ख्रिसमस गाण्यांची एक मजबूत परंपरा विकसित झाली. इंग्रजीतील ख्रिसमस कॅरोल प्रथम जॉन ऑडलेच्या 1426 च्या कामात दिसतात.\nउत्तर युरोपमधील प्रोटेस्टंट सुधारानंतर कॅरोल गायनाच्या प्रारंभी लोकप्रियतेत घट झाली. मार्टिन लूथर यांच्यासारख्या काही सुधारकांनी कॅरोल लिहिले आणि उपासनेत त्यांच्या वापरास प्रोत्साहन दिले. 19व्या शतकातील लोकप्रिय कॅरोलमध्ये आवड निर्माण होईपर्यंत ग्रामीण भागातील कॅरोल्स मुख्यत्वे जिवंत राहिले. अठराव्या शतकातील इंग्रज सुधारक चार्ल्स वेस्ले यांना उपासनेसाठी संगीताचे महत्त्व समजले, त्यांनी कमीतकमी तीन ख्रिसमस कॅरोल लिहिले; मूळत: “हार्क हाऊ ऑल द वेलकिन रिंग्ज” या नावाने ओळखले जाणारे, नंतर “हार्क हाऊ ऑल द वेलकिन रिंग्ज” या नावाने ओळखले जाणारे, नंतर “हार्क हे हेरल्ड एंजल्स सिंग” असे नाव बदलले.\nक्रिसमस मधील फॅमिली मिल म्हणजे पारंपारिकपणे उत्सवाचा एक महत्त्वाचा भाग आहे. या फॅमिली मिलमध्ये बनविले जाणारे जेवण हे देशानुसार बदलते. काही प्रदेशांमध्ये, जसे इटलीतील सिसली येथे जीवनामध्ये बारा प्रकारचे मासे वाढले जातात. युनायटेड किंगडम आणि त्यांच्या परंपरेने प्रभावित देशांमध्ये, क्रिसमसच्या जीवनात ���र्की, गुस, ग्रेव्ही, बटाटे, भाज्या आणि कधीकधी ब्रेड आणि सायडरचा समावेश असतो. ख्रिसमस पुडिंग, मीन्स पाई, फ्रुट केक आणि युल लॉग केक यासारखे खास मिष्टान्नही तयार केले जाते.\nपोलंड, पूर्व युरोप आणि स्कॅन्डिनेव्हियाच्या इतर भागांमध्ये क्रिसमस मिलमध्ये मासे वापरले जातात, परंतु lamb सारख्या माणसाचा वापरही इथे वाढत आहे. स्वीडनमध्ये हे विशेष प्रकारचे स्मेर्गोस्बर्ड सामान्य आहे, ज्यात ham, मीटबॉल आणि हेरिंग प्रमुख पदार्थ असतात. जर्मनी, फ्रान्स आणि ऑस्ट्रियामध्ये गुस आणि डुकराचे मांस पसंत करतात. विविध पाककृतींमध्ये बीफ, ham आणि कोंबडी जगभरात लोकप्रिय आहेत. माल्टीज पारंपारिकपणे मध्यरात्री आणि ख्रिसमसच्या संपूर्ण हंगामात इंबुलजुटा ताल-कस्टन नावाच्या चॉकलेट आणि चेस्टनट पेय पदार्थाचे सेवन केले जाते. स्लोव्हाक पारंपारिक ख्रिसमस ब्रेड पोटिका तयार करतात. अलीकडच्या काळात क्रिसमस मध्ये मिठाई आणि चॉकलेट खाणे जगभरात लोकप्रिय झाले आहे.\nहिवाळ्यात उत्तर प्रदेशांतील देशांत पारंपारिकपणे उपलब्ध असलेल्या काही फळांपैकी एक “संत्री” फार पूर्वीपासून ख्रिसमसच्या विशेष पदार्थांशी संबंधित आहे. अंडीनग हे एक मधुर डेअरी-आधारित पेय आहे जे पारंपारिकपणे दूध, मलई, साखर आणि अंडी यापासून बनवले जाते. ब्रँडी, रम किंवा बॉरबॉनसारखे चे सेवन ही या काळात केले जाते.\nख्रिसमस कार्ड्स ख्रिसमस दिनाच्या आदल्या आठवड्यापासून मित्र आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये दिले जातात. ग्रीटिंग्ज कार्डवर मुख्यतः “मेरी ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा” असे संदेश असतात. अलीकडच्या काळात इंटरनेटमुळे क्रिसमस कार्ड पाठवणे अजूनच लोकप्रिय झाले आहे. लोक विविध चॅट ॲप्स, सोशल मीडिया वरून कौटुंबिक सदस्य, नातेवाईक, मित्र आणि ओळखीच्या लोकांना ख्रिसमसच्या शुभेच्छा पाठवतात.\nभेटवस्तूंची देवाणघेवाण ही आधुनिक ख्रिसमसच्या सेलिब्रेशनच्या मुख्य बाबींपैकी एक आहे, यामुळे जगभरातील किरकोळ विक्रेते आणि व्यवसायांसाठी हा वर्षातील सर्वात फायदेशीर काळ ठरला आहे. ख्रिसमसच्या दिवशी भेट देण्याची प्रथा ही सेंट निकोलस आणि मॅगी ने बाळ येशूला दिलेल्या भेटवस्तूशी संबंधित आहे.\nआम्ही संपूर्ण जगाचे ज्ञान भारतीय भाषांमध्ये बनवण्याचा आणि भाषांतरित करण्याचा प्रयत्न करीत आहोत.\nकॅटेगरीज कॅटेगरी निवडा अभिय��न (1) अर्थशास्त्रज्ञ (1) ऐतिहासिक (4) करमणूक (10) कलावंत (2) चित्रपट (8) जागतिक दिवस (2) दिवस (3) देश (20) पौराणिक (2) प्रदेश (6) बातम्या (1) भूगोल (32) महासागर (1) मालिका (1) मुद्दे (3) राजकारणी (1) राष्ट्रीय दिवस (1) लोक (9) शहर (1) सण (4) समुद्र (2) सरकार (3) संस्था (2) सार्वजनिक व्यक्तिमत्व (5) स्मारके (1)\nतानाजी मालुसरे (Tanaji Malusare)\nतान्हाजी: द अनसंग वॉरियर\nनाताळ / क्रिसमस (Christmas)\nतुझ्यात जीव रंगला (मालिका)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-stories-marathi-technowon-hydroponocs-technique-higher-production-26640?page=1&tid=127", "date_download": "2020-08-07T21:42:05Z", "digest": "sha1:6GJAP7Z5WF2MZE7DV2JMIAZOCRQSSV73", "length": 29648, "nlines": 198, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture stories in marathi Technowon, Hydroponocs technique for higher production | Page 2 ||| Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमातीरहित शेतीचे हायड्रोपोनिक्स तंत्र\nमातीरहित शेतीचे हायड्रोपोनिक्स तंत्र\nबुधवार, 8 जानेवारी 2020\nमातीची सुपीकता कमी होत असून, जमिनी क्षारपड होत आहेत. अशा स्थितीमध्ये पिकांच्या उत्पादनामध्ये घट होत जाते. परदेशामध्ये पिकांच्या वाढीसाठी माध्यम म्हणून विविध घटकांचा वापर केला जातो. अशा तंत्रज्ञानाची माहिती घेऊ.\nमातीची सुपीकता कमी होत असून, जमिनी क्षारपड होत आहेत. अशा स्थितीमध्ये पिकांच्या उत्पादनामध्ये घट होत जाते. परदेशामध्ये पिकांच्या वाढीसाठी माध्यम म्हणून विविध घटकांचा वापर केला जातो. अशा तंत्रज्ञानाची माहिती घेऊ.\nपिकाच्या वाढीसाठी मुख्यतः पाणी आवश्यक असले, तरी आधारासाठी मातीसारख्या भौतिक घटकांची आवश्यकता असते. वनस्पतींची ही गरज पर्लाइट, कोकोपीट किंवा वाळूसारख्या उदासीन माध्यमांद्वारे पूर्ण केली जाते. या प्रकारे पिकांची वाढ करण्याच्या तंत्राला हायड्रोपोनिक्स असे म्हणतात. हायड्रोपोनिक्स ही संज्ञा ग्रीक शब्द ‘हायड्रो’ म्हणजे पाणी आणि ‘पोनास’ म्हणजे मजूर यावरून आली आहे.\nहायड्रोपोनिक्समध्ये वनस्पती अन्नद्रव्यांनी परिपूर्ण असलेल्या द्रावणामध्ये नैसर्गिकरीत्या वाढतात. प्रामुख्याने हरितगृहासारख्या संरक्षित शेतीमध्ये भरपूर प्रकाश, नियंत्रित तापमानासह याचा वापर केला जातो. भारतामध्ये हायड्रोपोनिक्स तंत���राचा प्रथम वापर १९४६ मध्ये इंग्रज शास्त्रज्ञ डब्ल्यू. जे. शाल्टो डग्लस यांनी केला होता. हे तंत्र आधुनिक शेती पद्धतीचा एक भाग झाले असून, कार्यक्षम स्रोत व्यवस्थापन आणि दर्जेदार उत्पादन यामुळे त्याची लोकप्रियता जगभरामध्ये वाढत आहे.\nहायड्रोपोनिक्स तंत्राने घेतली जाणारी पिके ः\nहायड्रोपोनिक्स तंत्राने कोणत्याही पिकाची वाढ करणे शक्य असले, तरी जागेचा कार्यक्षम वापर करणाऱ्या पिकांची लागवड केली जाते. उदा. टोमॅटो, ढोबळी मिरची, तिखट मिरची, लेट्यूस, पालक, काकडी, ब्रोकोली, शेंगा, वाटाणा, लांब दांड्याची फुले, औषधी वनस्पती आणि सुशोभीकरणाची रोपे चांगल्या प्रकारे वाढवता येतात. भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या सिमला येथील केंद्रीय बटाटा संशोधन केंद्रामध्ये (सीपीआरआय) २०११ पासून बटाटा बीजोत्पादनासाठी एअरोपोनिक्स तंत्राचा वापर केला जात आहे.\nहायड्रोपोनिक्स तंत्राच्या पद्धती ः\nहायड्रोपोनिक्स तंत्राच्या पाच लोकप्रिय पद्धती आहेत.\n१) एब अॅण्ड फ्लो ः गेल्या काही वर्षांमध्ये ही पद्धती लोकप्रिय होत असून, त्यामध्ये पोषक अन्नद्रव्ययुक्त द्रावणाच्या टाकीवर ट्रे किंवा वाढ कक्षाची रचना केलेली असते. त्यामध्ये पोषक अन्नद्रव्ययुक्त द्रावण उदासीन माध्यमामध्ये सोडले जाते. त्यातून पिके त्यांच्या आवश्यकतेनुसार उचल करतात. ठरावीक काळानंतर त्याचा निचरा केला जातो.\n२) खोल पाण्यांमध्ये मुळांची वाढ करणे ः पोषक अन्नद्रव्ये आणि ऑक्सिजनने परिपूर्ण असलेल्या पाण्यामध्ये पिकांची मुळे बुडवलेली असतात. ही मुळे सतत पाण्यामध्ये राहून अन्नद्रव्यांचे शोषण करतात.\n३) पोषक घटकांचा पातळ थर (न्यूट्रियंट फिल्म टेक्निक) ः ही मातीविरहित पद्धत व्यावसायिक शेतीसाठी लोकप्रिय आहे. सातत्याने प्रवाहित होणाऱ्या पोषक द्रावणामध्ये मुळांची टोके बुडतील अशा प्रकारे रोपे लावली जातात.\n४) आर्द्रतायुक्त वातावरणामध्ये मुळांची वाढ (एअरोपोनिक्स तंत्र) ः यामध्ये माती किंवा अन्य कोणत्याही माध्यमाशिवाय रोपांच्या मुळांची वाढ ही आर्द्रतायुक्त हवेमध्ये केली जाते. एखाद्या बॉक्स किंवा कक्षामध्ये पिकाच्या तरंगत्या मुळांवर दर काही ठरावीक वेळानंतर पोषक अन्नद्रव्ययुक्त पाण्यांची फवारणी करण्याची योजना केलेली असते.\n५) ठिबक पद्धत ः उदासीन माध्यमामध्ये रोपांची वाढ करताना ठिबकद्वारे पाण्यासोबत पोषक घटकांचा पुरवठा केला जातो. याला ट्रिकल किंवा सूक्ष्म सिंचन पद्धती असेही म्हणतात. यामध्ये पंपाने योग्य दाबावर एमिटरद्वारे पिकांच्या प्रत्येक रोपाच्या मुळांच्या परिसरामध्ये पोषक अन्नद्रव्ये पुरवली जातात.\nहायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानाचे फायदे ः\n१. मातीची आवश्यकता नाही ः जमिनीचे प्रमाण मर्यादित असलेल्या, किंवा प्रदूषित माती किंवा मातीची उपलब्धताच नाही, अशा स्थितीमध्ये हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञान उपयुक्त ठरते. भविष्यामध्ये अवकाशामध्ये मानवाच्या पोषणासाठी सुपीक मातीरहित अवस्थेतही हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानामुळे शेती करणे शक्य होणार आहे. ‘नासा’ ही अमेरिकन अवकाश संशोधन संस्था याबाबत काम करत आहे.\n२. जागेचा कार्यक्षम वापर शक्य.\n३. वातावरण नियंत्रण ः हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानासाठीही वातावरणातील तापमान, आर्द्रता, प्रकाशाची तीव्रता यांचे पिकांच्या वेगवान वाढीसाठी आवश्यक प्रमाण ठेवले जाते. परिणामी वर्षभर उत्पादन घेणे शक्य होते.\n४. पाण्याची बचत ः जमिनीवर वाढवलेल्या पिकांच्या तुलनेमध्ये हायड्रोपोनिक्स पद्धतीमध्ये पिकांची वाढ केवळ १० टक्के पाण्यामध्ये करणे शक्य होते. या पद्धतीमध्ये पोषक पाण्याचा पुनर्वापर होतो. वाळवंटी, दुष्काळी भागामध्ये ही पद्धत उपयुक्त ठरते.\n५. पोषक अन्नद्रव्यांचा प्रभावी आणि कार्यक्षम वापर ः पाण्यामध्ये पिकांसाठी पोषक खनिजे कृत्रिमरीत्या मिसळली जातात. मातीच्या तुलनेमध्ये या पाण्याचा सामू (पीएच) अधिक चांगल्या प्रकारे नियंत्रित ठेवता येतो. परिणामी पिकाद्वारे पोषक अन्नद्रव्यांचे अधिक शोषण होऊन अधिक वाढ होते. मातीतील पिकांच्या तुलनेमध्ये ५० टक्क्यापर्यंत अधिक वेगाने वाढ होत असल्याचे तज्ज्ञाचे मत आहे.\n६. हायड्रोपोनिक्समध्ये तणे, कीड, रोगांचा प्रादुर्भाव होत नाही किंवा मर्यादीत राहतो.\n७. मजूर आणि वेळेची बचत - मशागत, आंतरमशागत, सिंचन, निर्जंतुकीकरण, खुरपणी अशी कामे करावी लागत नाहीत. पर्यायाने वेळेची आणि मजुराची बचत होते.\n१२. कमी जागेत अधिक उत्पादन ः कमी क्षेत्रामध्ये नियंत्रित पद्धती व भरपूर पोषक घटकांच्या उपलब्धतेमुळे भाज्यांचे भरघोस उत्पादन घेता येते.\nहायड्रोपोनिक्स पद्धतीतील आव्हाने ः\n१. वेळ आणि बांधीलकीची आवश्यकता ः हायड्रोपोनिक्स तंत्रामध्ये थोडे जरी दुर्लक��ष झाले, काळजी घेतली नाही किंवा शास्त्रीय पद्धतींचा अवलंब न केल्यास रोपे त्वरित मरतात. या रोपांच्या वाढीसाठी सातत्याने लक्ष पुरवले पाहिजे.\n२. अनुभव आणि तांत्रिक ज्ञानाची आवश्यकता ः पिकांच्या वाढीसाठी प्रत्येक टप्प्यावर योग्य पोषक वातावरणाची निर्मिती आणि अन्नद्रव्यांचा पुरवठा यासाठी तांत्रिक ज्ञान आणि अनुभव आवश्यक आहे.\n३. पाणी आणि विद्युत ऊर्जा सातत्यपूर्ण उपलब्ध असावे लागते.\n४. यंत्रणा नादुरुस्त होण्याचा धोका - जर यंत्रणेसाठी आवश्यक तितके पाठबळ देणारी दुसरी यंत्रणा उपलब्ध नसल्यास नादुरुस्तीच्या स्थितीमध्ये संपूर्ण पीक धोक्यात येऊ शकते. काही तासांमध्ये रोपे वाळण्यास सुरुवात होते.\n५. प्राथमिक खर्च अधिक ः पायाभूत सुविधांबरोबरच ट्रे, प्रकाश व्यवस्था, टायमर, पंप, माध्यम, पोषक अन्नद्रव्ये इ. साठी मोठ्या भांडवली गुंतवणुकीची आवश्यकता असते.\n६. एकाच द्रावणामध्ये अधिक काळ रोपांची वाढ केल्यास रोगांचा धोका वाढू शकतो.\nहायड्रोपोनिक्स तंत्रासाठी शासनाकडून पाठबळ ः\nभारतामध्ये केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीने हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानासाठी लागणारा प्राथमिक गुंतवणुकीसाठी अनुदान उपलब्ध केले आहे. प्रत्येक राज्यांसाठी त्याचे प्रमाण वेगवेगळे आहे. महाराष्ट्र शासनाने हायड्रोपोनिक्स पद्धतीने चारा उत्पादनाच्या प्रकल्पासाठी (विशेषतः दुष्काळग्रस्त प्रदेशांसाठी - मराठवाडा इ.) ५० टक्के अनुदान देय केले आहे. याच प्रमाणे प्रत्येक राज्यासाठी राष्ट्रीय बागवानी बोर्ड (एनएचबी) द्वारेही अनुदान उपलब्ध आहे.\nहायड्रोपोनिक्स तंत्राची का आवश्यकता आहे\nहायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानामध्ये आव्हाने मोठ्या प्रमाणात असली तरी जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रामध्ये ती टाळता येत नाही. नियोजन आणि अनुभवाच्या जोरावर आपण त्यावर नक्कीच मात करू शकतो.\nवाढत्या लोकसंख्येच्या अन्नधान्य समस्येवर मात करण्यासाठी जमीन आणि पाणी या दोन्ही मर्यादेचा विचार करत भारत देशाला हायड्रोपोनिक्ससारख्या अत्याधुनिक शेती तंत्रज्ञानाकडे वळावे लागणार आहे.\nदिल्ली, मुंबईसारख्या अतिदाट लोकवस्तींच्या शहरामध्येही अगदी घरात, गच्चीवर या तंत्रातून ताज्या भाज्यांचे उत्पादन शक्य आहे.\nहायड्रोपोनिक्स तंत्रज्ञान अगदी वाळवंटी प्रदेश, पर्वतीय प्रदेश किंवा तीव्र परिस्थितीमध्येही उपयुक्त ठरू शकते.\n(संशोधन व्यवस्थापन, एसबीआय संशोधन शाखा, हैदराबाद.)\nक्षारपड saline soil वन forest शेती farming यंत्र machine भारत लेट्यूस lettuce बीजोत्पादन seed production नासा सिंचन पायाभूत सुविधा infrastructure महाराष्ट्र maharashtra एसबीआय हैदराबाद\nएब आणि फ्लो पद्धत\nनाशिक जिल्ह्यात धरणांच्या पाणलोट क्षेत्रात...\nनाशिक : जिल्ह्यात मोठे ७, तर मध्यम १७ असे एकूण २३ प्रकल्प आहेत.\nजालना जिल्ह्यातील दोन मंडळांत जोरदार पाऊस\nऔरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात गुरुवारी (ता.\nपावसाळी वातावरणामध्ये येणाऱ्या अडचणींवरील...\nसध्या द्राक्ष लागवडीखालील सर्वच भागात बऱ्यापैकी पाऊस झाला.\nबळीराजा चेतना अभियान बंद करण्याचा निर्णय\nमुंबई : विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यात बळीराजा चेतना योजनेला अपयश आले\nबार्शीतील ४३ हजार शेतकरी दुष्काळ निधीपासून वंचितच\nपेरणी यंत्राद्वारे पेरणी करताना...प्रशिक्षित ट्रॅक्‍टरचालक हवा ...\nजनावरांतील निदानासाठी क्ष-किरण तपासणीक्ष-किरण तपासणीद्वारे जनावरांतील जठराचा दाह,...\nकामाच्या स्वरूपानुसार करा ट्रॅक्टरची...आज बाजारामध्ये वेगवेगळ्या कंपनीचे व क्षमतेचे...\nरासायनिक खतातील भेसळ कशी ओळखालखरीप हंगामातील पेरणीला सुरवात होणार असून, शेतकरी...\n‘शनेश्‍वर’ शेतकरी कंपनीने उभारली अवजारे...राघोहिवरे (ता. पाथर्डी, जि. नगर)) या दुष्काळी...\nपीक व्यवस्थापनामध्ये ड्रोन...पीक व्यवस्थापन, कीडनाशकांची फवारणी, सिंचन,...\nकाजूबोंडावरील प्रक्रियेसाठी आवश्यक...काजू हे कोकणातील मुख्य पीक आहे. कोकणात काजूपासून...\nआव्हाने जाणून उतरा गूळ उद्योगातगुळाची मागणी गेल्या काही वर्षामध्ये वाढू लागली...\nस्प्रेअरची निवड करताना राहा जागरूकपारंपरिक पाठीवरील पंपापासून अत्याधुनिक स्प्रेअरचा...\nनेमकेपणाने फवारणी करण्यासाठी यंत्रमानव...सध्या पुणे येथील टाटा टेक्नॉलॉजी या संस्थेमध्ये...\nकृषी उत्पादनांच्या विक्रीसाठी सामाजिक...छोट्या उद्योगापासून बहुराष्ट्रीय कंपन्यापर्यंत...\nलसूण प्रक्रिया उद्योगासाठी पेस्ट अन्‌...हाताने लसूण सोलण्यासाठी वेळखाऊ व कष्टदायक ठरू...\nलसूण प्रक्रियेसाठी यंत्राचा वापर...लसणाच्या योग्य साठवणीबरोबरच लसणापासून प्रक्रिया...\nआंबा प्रक्रिया उद्योगासाठी आवश्यक यंत्रेअलीकडे कोकणाबरोबर मराठवाडा व पश्चिम...\nयंत्रांमध्ये वायूरुप इंधनाचा वापर होईल...सध्या बहुतांश वाहने व कृषी यंत्रासाठी खनिज...\nमशागतीसाठी सबसॉयलर, मोल नांगराचा वापरपृष्ठभागाखाली तयार झालेला घट्ट थर फोडण्यासाठी...\nशेळ्यांच्या सुलभ प्रजननासाठी...सुलभ प्रजनन व्यवस्थापन होण्यासाठी शेळीच्या प्रजनन...\nहरितगृह, शेडनेटमधील पीक व्यवस्थापनकोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सध्या...\nचिंच प्रक्रियेसाठी बहुपयोगी यंत्रेचिंच गर काढण्यासाठी पुर्णपणे स्वयंचलीत यंत्र...\nखाद्यपदार्थ पॅकेजिंग, लेबलींगचे नियमएफ.एस.एस.ए.आय. २००६ च्या कायदे व नियमाअंतर्गत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.rikoooo.com/mr/board?view=topic&id=323&catid=11", "date_download": "2020-08-07T20:58:55Z", "digest": "sha1:POOCTLSBQYFC42QWUCT7MIUCJLNCGWWO", "length": 7091, "nlines": 106, "source_domain": "www.rikoooo.com", "title": "निर्देशांक - Rikoooo", "raw_content": "भाषा भाषा निवडाइंग्रजीआफ्रिकान्सअल्बेनियनअरबीआर्मेनियनअजरबेजानीबास्कबेलारूसीबल्गेरियनकॅटलानचीनी (सरलीकृत)चीनी (पारंपारिक)क्रोएशियनचेकडॅनिशडचएस्टोनियनफिलिपिनोफिन्निशफ्रेंचगॅलिशियनजॉर्जियनजर्मनग्रीकहैतीयन क्रेओलहिब्रूहिंदीहंगेरियनआईसलँडिकइंडोनेशियनआयरिशइटालियनजपानीकोरियनलाट्वियनलिथुआनियनमॅसेडोनियनमलयमाल्टीजनॉर्वेजियनपर्शियनपोलिशपोर्तुगीजरोमानियनरशियनसर्बियनस्लोव्हाकस्लोव्हेनियनस्पेनचास्वाहिलीस्वीडिशथाईतुर्कीयुक्रेनियनउर्दूव्हिएतनामीवेल्समधील लोकांची भाषायिद्दी\nखूप मोठ्या आकाराचा योजना याची सदस्यता घ्या\nवापरकर्तानाव: पासवर्ड: माझी आठवण ठेवा\nकाय आणि आज आपण जेथे उडत होता\nएआय फ्लाइट प्लॅनर आणि डिस्कॉर्ड (70 विमाने) सह ग्रुप फ्लाइट ... मजा करा\nएआय फ्लाइट प्लॅनर आणि डिस्कॉर्ड (70 विमाने) सह ग्रुप फ्लाइट ... मजा करा 2 वर्षे 4 महिने पूर्वी #1043\nतुम्हाला प्राप्त धन्यवाद: 1\nपहा fsxसर्व माहितीसाठी फ्लाईविथमनयाई वीट.कॉम\nआपली इच्छा म्हणून वापरा\nआपल्याला आवडत असल्यास मला एक टिप्पणी द्या ...\nकृपया लॉग इन or खाते तयार करा संभाषणात सामील होण्यासाठी.\nमंडळ श्रेणी Rikoooo बद्दल - नवीन सदस्य स्वागत आहे - सूचना बॉक्स - घोषणा उड्डाण अनुकार मंच - फ्लाइट सिम्युलेटर 2020 (एफएस2020) लॉकहीड मार्टिन Prepar3D (P3D) - फ्लाइट सिम्युलेटर एक्स (FSX) आणि स्टीम - एफएस 2004 - उड्डाणचे शतक - X-Plane मीडिया - स्क्रीनशॉट - व्हिडिओ विमानगृह चर्चा - सामान्य चर्चा फ्लाई ट्यून्स - आज आपण कुठे आणि कुठे उडाला - वास्तविक विमानचालन इतर उड्डाण simulators फ्लाइट गियर फ्लाइट सिम्युलेटर फ्लाइटगियर बद्दल - - डीसीएस सीरीज़ - बेंचमार्क एसआयएमएस\nकाय आणि आज आपण जेथे उडत होता\nएआय फ्लाइट प्लॅनर आणि डिस्कॉर्ड (70 विमाने) सह ग्रुप फ्लाइट ... मजा करा\nवेळ पृष्ठ तयार करण्यासाठी: 0.173 सेकंद\nद्वारा समर्थित Kunena मंच\nRikoooo.com आपल्या विल्हेवाट येथे आहे\nखूप मोठ्या आकाराचा योजना\nयाची सदस्यता घ्या आणि अधिक जाणून\nआम्हाला अधिक जाणून घ्या\nविकास आणि सक्षम आमच्या साइटवर मिळवणं\nखूप मोठ्या आकाराचा योजना याची सदस्यता घ्या\nआता आपण आपल्या फेसबुक क्रेडेंशिअल्स वापरुन लॉग इन केले आहे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://incubator.wikimedia.org/wiki/Wy/mr/%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8", "date_download": "2020-08-07T22:18:58Z", "digest": "sha1:WMMA3PESJGPQ3LZBZB2EPUE5CND43GA7", "length": 3740, "nlines": 108, "source_domain": "incubator.wikimedia.org", "title": "Wy/mr/फ्रान्स - Wikimedia Incubator", "raw_content": "\nपेई दा ला लोआर\nफ्रान्स देश एकूण २६ प्रदेशांमध्ये व १०१ विभागांमध्ये विभागला गेला आहे. ह्यांपैकी ९४ विभाग संलग्न फ्रान्स देशात तर उर्वरित ७ दूरवरील प्रदेशांमध्ये आहेत. ह्या १०१ विभागांमध्ये एकूण ३४२ जिल्हे, ४,०३९ तालुके व ३६,६८२ शहरे आहेत.\nदक्षिण फ्रान्स (नॉर-पा दा कलाई, पिकार्दी, ऑत-नोर्मंदी)\nदक्षिणपूर्व फ्रान्स (अल्सास, लोरेन, शाँपेन-आर्देन, फ्रांश-कोंते)\nपश्चिम मोठे (ब्रत्तान्य, पेई दा ला लोआर)\nमध्य फ्रान्स (पॉइतू-शारांत, बोर्गान्य, लिमुझे, ऑव्हेर्न्य)\nदक्षिण-पश्चिम फ्रान्स (अ‍ॅकितेन, मिदी-पिरेनीज)\nदक्षिण-पूर्व फ्रान्स (रोन-आल्प, लांगूदॉक-रोसियों, प्रोव्हाँस-आल्प-कोत देझ्युर, कोर्सिका)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/gadget-news/computer/new-public-toilet-and-bike-sharing-features-added-in-google-maps/articleshow/70273656.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article4", "date_download": "2020-08-07T21:02:31Z", "digest": "sha1:LL5SDZ5OO67IBLBI7O4CFEZOTOQ264RE", "length": 12143, "nlines": 108, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "Google maps: पब्लिक टॉयलेट कुठं आहे गुगल मॅप्स सांगणार\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nपब्लिक टॉयलेट कुठं आहे\nट्रेन आणि बसमधील गर्दीची माहिती देणारं फीचर लाँच केल्यानंतर आता गुगल मॅप्सवर सार्वजनिक शौचालय कुठे आहे याचीही माहिती मिळणार आहे. केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत गुगलनं ४५ हजार कम्युनिटी आणि सार्वजनिक शौचालये गुगल मॅप्सवर अॅड केली आहेत.\nट्रेन आणि बसमधील गर्दीची माहिती देणारं फीचर लाँच केल्यानंतर आता गुगल मॅप्सवर सार्वजनिक शौचालय कुठे आहे याचीही माहिती मिळणार आहे. केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत गुगलनं ४५ हजार कम्युनिटी आणि सार्वजनिक शौचालये गुगल मॅप्सवर अॅड केली आहेत.\nदेशभरातील १७०० शहरांमधील सार्वजनिक शौचालये गुगल मॅप्सवर मार्क केली आहेत. मॅप्स अॅपवर 'पब्लिक टॉयलेट्स नीयर मी' या नावाने हे फीचर असेल. दररोज प्रवास करणाऱ्यांसाठी गुगलने आणखी एक नवीन फीचर आणले आहे. यूजर्सना बाइक-शेअरिंग स्टेशनची माहिती दिली जाणार आहे. हे फीचर आयओएस आणि अँड्रॉइड अशा दोन्ही डिव्हाइसवर उपलब्ध असेल.\nया फीचरच्या मदतीने बाइक उपलब्ध आहेत की नाहीत, याची माहिती यूजर्सना मिळू शकेल. यासाठी गुगलनं आयटीओ वर्ल्डसोबत पार्टनरशिप केली आहे, असं कंपनीनं सांगितलं. या फीचरची गेल्या वर्षी न्यूयॉर्कमध्ये चाचणी घेतली होती. याआधी गुगलनं भारतात मॅप्सवर रिडिझाइन एक्स्प्लोर टॅब, फॉर यू एक्सपिरिअन्स आणि डायनिंग ऑफर्स हे तीन नवीन फीचर लाँच केले होते. त्यामुळं यूजर्सना जवळपासचे रेस्तराँ, पेट्रोल पंप, एटीएम,ऑफर्स, शॉपिंग, हॉटेलं आणि केमिस्टची माहिती मिळते.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\nफेक न्यूज रोखण्यासाठी सोमय्याच्या विद्यार्थ्यांनी तयार ...\n३३७ अॅप्समध्ये 'धोकादायक' व्हायरस, बॅंकिंग डेटा चोरीची ...\nपत्नीला ट्रॅक करणे किंवा पतीची हेरगिरीची ऑफर, गुगलने घे...\nदोन चिमुल्यांच्या व्हिडिओंची सोशल मीडियावर धमाल...\nट्विटरच्या डेक्सटॉप व्हर्जनमध्ये झालेत 'हे' बदल महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nबाइक शेअरिंग स्टेशन पब्लिक टॉयलेट गुगल मॅप्स public toilet Google maps bike sharing\nसुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रक���णी रिया चक्रवर्तीला अटक होणार\n'संयुक्त राष्ट्रा'च्या गाडीतील आक्षेपार्ह सेक्स व्हिडिओ व्हायरल\nहरयाणा: सेक्स रॅकेट उघडकीस\nमार्क्ससाठी सेक्स घोटाळा: विरोधकांची CBI चौकशीची मागणी\nऔरंगाबादमध्ये जीवाची बाजी लावून तरुणांनी वाचवले बुडणाऱ्या तरुणाचे प्राण\nराफेल विमाने भारतात दाखल, नौदलाकडून स्वागत\nमोबाइलसर्वात जास्त विकला जाणारा अँड्रॉयड फोन झाला स्वस्त; नवी किंमत पाहा\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\nधार्मिकश्रीकृष्ण नीती: 'हे' ११ निर्णय ठरले महाभारताचे टर्निंग पॉइंट; वाचा\nविज्ञान-तंत्रज्ञानइंडियन ब्रँड Shinco चे ३ जबरदस्त टीव्ही लाँच, जाणून घ्या किंमत-फीचर्स\nहेल्थनिरोगी आरोग्यासाठी वयानुसार किती वेळ झोपणे ठरेल योग्य\nकार-बाइककिआ सॉनेटपासून टाटा HBX पर्यंत, ऑगस्टमध्ये या ४ कार येताहेत\nविज्ञान-तंत्रज्ञानAmazon सेलचा शेवटचा दिवस, कमी किंमतीत मिळताहेत जबरदस्त गॅझेट्स\nकरिअर न्यूजसीबीएसई फेरपरीक्षा होणार की नाही\nरिलेशनशिपभावाच्या संगतीत बहिण बनू शकते एक चांगली व्यक्ती, आम्ही नाही विज्ञान म्हणतंय हे\n कोकणात गणपती स्पेशल ट्रेन, २ दिवसांत घोषणा\nदेशकेरळ विमान दुर्घटना टेबलटॉप रनवेमुळे समजून घ्या दुर्घटनेचं कारण\nक्रिकेट न्यूजभारतात २०२१ साली टी-२० विश्वचषक; तीन वर्षांत होणार तीन वर्ल्डकप\nनागपूरअनैतिक संबंधात अडचण ठरणाऱ्या पतीची प्रियकराच्या मदतीने हत्या\nदेशकेरळमध्ये भीषण विमान अपघात; दोन पायलटसह १४ जण ठार\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/coronavirus/corona-can-india-replace-china-in-global-economy-120052000016_1.html", "date_download": "2020-08-07T21:07:41Z", "digest": "sha1:ZNYIXA2WVGBTGYZULMRABRI7ILO2DPYF", "length": 28855, "nlines": 161, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "कोरोना: जागतिक अर्थव्यवस्थेत चीनची जागा भारत घेऊ शकेल का? | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 8 ऑगस्ट 2020\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nकोरोना: जागतिक अर्थव्यवस्थेत चीनची जागा भारत घेऊ शकेल का\nजगभरातील लाखो लोकांना कोरोना व्हायरसचा संसर्ग झालाय. कोरोनाच्या या संकटकाळात चीन दुहेरी आघाडीवर लढत आहे. ��कीकडे कोरोनाचा प्रादूर्भाव, दुसरीकडे संपूर्ण जगाचा राग अशा कोंडीत चीन सापडला आहे.\nजगभरात चीनविरोधात जी नाराजी आहे, त्यामुळे जगाची फॅक्ट्री अशी आपली ओळख चीनला गमवावी लागेल का भारतासाठी ही संधी आहे का\nचीन लवकरच जगाचं 'मॅन्युफॅक्चरिंग हब' ही आपली ओळख गमावून बसेल आणि आपल्यासाठी जागतिक बाजारपेठेत संधी निर्माण होईल, अशी आशा भारताला आहे. त्यामुळेच भारत जगभरातील कंपन्यांनी आपल्या इथं गुंतवणूक करावी यासाठी प्रयत्न करत आहे.\nकेंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी एका मुलाखतीत म्हटलं, की चीनची जागतिक बाजारपेठेतील पत घसरणं हे भारतासाठी फायदेशीर ठरू शकतं. कारण त्यामुळे भारतात अधिक गुंतवणूक होऊ शकेल.\nउत्तर प्रदेश सरकारनं तर यासाठी विशेष टास्क फोर्सचीच स्थापना केली असून ज्या परदेशी कंपन्या चीनमधून बाहेर पडण्याचा विचार करत आहेत त्यांना राज्यात विशेष सवलती देण्याचा प्रयत्न केला जातोय.\nब्लूमबर्गनं दिलेल्या माहितीनुसार चीनमधून आपले मॅन्युफॅक्चरिंग युनिट हटवण्याचा विचार करत असलेल्या कंपन्यांसाठी भारत एक प्रचंड 'लँड पूल'ही करत आहे. गुंतवणुकीसंदर्भात भारताची अमेरिकेतील जवळपास 1 हजार बहुराष्ट्रीय कंपन्यांसोबत बोलणी सुरू आहे, अशी माहिती ब्लूमबर्गच्या वृत्तातून देण्यात आलीय.\n\"पण कंपन्याशी साधला जाणारा संपर्क, चर्चा आणि बोलणी ही सातत्यानं होणारी प्रक्रिया आहे. कोव्हिडमुळे केवळ या प्रक्रियेला गती मिळाली आहे. कारण अनेक कंपन्या चीनमधली आपली जोखीम कमी करू इच्छित आहेत,\" अशी प्रतिक्रिया भारत सरकारच्या राष्ट्रीय गुंतवणूक प्रमोशन संस्था इनव्हेस्ट इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक बागला यांनी बीबीसीला दिली.\n'एका रात्रीत घडणारी गोष्ट नाही'\nगुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी भारताकडून लक्षणीय प्रयत्न केले जात असल्याची प्रतिक्रिया भारत आणि अमेरिकेतील व्यावसायिक संबंध दृढ करणाऱ्या अमेरिका-भारत व्यवसाय परिषदेनं (USIBC) दिलीये.\nUSIBC च्या अध्यक्ष आणि अमेरिकेच्या परराष्ट्र विभागात दक्षिण आणि मध्य आशिया विषयांच्या सहायक मंत्री म्हणून काम पाहिलेल्या निशा बिस्वाल यांनी बीबीसीला सांगितलं, की चीनमधून बाहेर पडणाऱ्या कंपन्यांना भारताकडे वळवण्यासाठी केंद्रीय आणि राज्य सरकार पातळीवर जोरदार प्रयत्न करत आहे.\n\"मात्र स��्याच्या परिस्थितीत गोष्टी केवळ चर्चेच्या पातळीवरच आहेत. घाईगडबडीनं कोणताही निर्णय घेतला जाणार नाही.\"\nजागतिक पातळीवरील अर्थव्यवस्था अस्थिर असताना संपूर्ण पुरवठा साखळी नव्याने तयार करणं हे बोलण्याइतकं सोपं नाही.\n\"आरोग्य संकटामुळे बहुतांश कंपन्यांना मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. त्यामुळे कोणतंही पाऊल काळजीपूर्वक उचलण्याची गरज आहे.\" असं मत अर्थतज्ज्ञ रूपा सुब्रमण्यम यांनी व्यक्त केलंय.\nहाँगकाँग येथील फायनान्शियल टाइम्सचे माजी ब्युरो चीफ आणि चीनच्या घडामोडींचे अभ्यासक राहुल जेकब यांच्यानुसार केवळ भारत सरकार मोठी जागा उपलब्ध करुन देत आहे, म्हणून मोठ्या कंपन्या त्यांचे सुरू असलेले काम सोडून येणार नाहीत.\n\"उत्पादन आणि पुरवठा साखळी गुंतागुंतीची असते. एका रात्रीतून ती दुसरीकडे हलवणं हे अवघड काम आहे.\" असंही ते म्हणाले.\n\"आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी चीनकडून अनेक बाबींचा पुरवठा केला जातो. यामध्ये पायाभूत सुविधा, मोठे पोर्ट्स, महामार्ग, कुशल कामगार, दर्जेदार साधनसामुग्री या सगळ्या गोष्टी या कंपन्यांना चीनकडून वेळेत पुरवण्यात येतात.\"\nनियमांमधील सातत्याचा अभाव भारतासाठी घातक\nआंतरराष्ट्रीय कंपन्या भारताकडे वळणार नाहीत याचं आणखी एक कारण म्हणजे भारत जागतिक पातळीवरील पुरवठा साखळीशी फार काही चांगल्या प्रकारे जोडला गेला नाहीये.\nसात वर्षांपासून वाटाघाटी सुरू असूनही गेल्या वर्षी दिल्लीला इतर 12 आशियाई देशांसोबतच्या व्यापार करारातून बाहेर काढण्यात आले. याला 'रिजनल काँम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप' असंही म्हणतात. अशा निर्णयांमुळे भारतीय निर्यातदारांसाठी टेरीफ फ्री व्यवसाय करणं आणखी कठीण करतात.\n\"मला जे सिंगापूरमध्ये विकायचे आहे त्याचे उत्पादन मी भारतात का करेन\" स्पर्धेतल्या किंमतीइतकेच संस्थात्मकदृष्ट्या व्यापार करार महत्त्वाचे आहेत. 'द फ्यूचर इज एशियन' या पुस्तकाचे लेखक पराग खन्ना यांनी हे मत मांडलंय.\nजागतिक पातळीवर आता 'जिथे विक्री तिथेच उत्पादन' या सूत्रानुसार कंपन्या काम करत आहेत. त्यामुळे उत्पादन 'आउटसोर्स' करण्यापेक्षा 'निअरसोर्स' करण्याला प्राधान्य दिलं जातं.\nFDI मधील नियमांमधील सातत्याच्या अभावामुळेही जागतिक कंपन्या भारतात येण्यासाठी सकारात्मक नसतात.\nजीवनावश्यक नसलेल्या वस्तुंच्या विक्रीपासून ई-कॉमर्स कंपन्यांना रोखणं आणि परदेशी गुंतवणुकीच्या नियमात बदल करून शेजारी राष्ट्रांमधून सहज होत असलेल्या भांडवली गुंतवणुकीमध्ये अडचण निर्माण करणाऱ्या नियमांमुळे भारत कोरोना संकटाच्या नावाखाली आपल्याभोवती सुरक्षा कडं उभारत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनीही काही दिवसांपूर्वी राष्ट्राला संबोधून केलेल्या भाषणात 'बी वोकल फॉर लोकल' असा नारा दिलाय. विषेश पॅकेजच्या निमित्तानं परदेशी कंपन्यांसाठी ग्लोबल निविदांच्या रकमेच्या मर्यादा आता वाढवण्यात आल्या आहेत.\n\"भारत नियमांमध्ये जेवढी स्थिरता ठेवेल तेवढ्या आंतरराष्ट्रीय कंपन्या भारताकडे वळतील आणि हब तयार करण्याची संधी उपलब्ध होईल,\" असं बिस्वाल यांचं म्हणणंय.\nभारत नाही तर मग कोण\nचीनला जर या परिस्थितीचा फटका बसला तर याचा फायदा उचलण्यासाठी सर्वांत आघाडीवर व्हिएतनाम, बांग्लादेश, दक्षिण कोरिया आणि तैवान असणार. यात तैवान आणि दक्षिण कोरिया हे तंत्रत्रानाच्या बाबतीत आघाडीचे देश आहेत. तर बांग्लादेश आणि व्हिएतनाम मात्र पिछाडीवर आहेत, असं जेकब यांचं म्हणणं आहे.\nमनुष्यबळ आणि पर्यावरणावरील वाढत्या खर्चामुळे आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी चीनमधून आपले निर्मिती प्रकल्प दशकभरापूर्वीच या देशांमध्ये नेण्यास सुरूवात केली आहे. प्रकल्प बाहेर नेण्याच्या या प्रक्रियेमुळे गेल्या काही वर्षांत अमेरिका आणि चीनमधील तणावही वाढलाय.\nअनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी चीनमधल्या वाढत्या कामगार खर्चामुळे तिथलं उत्पादन या देशांमध्ये दशकापूर्वीच हलवलं आहे.\nव्यापार युद्ध सुरू होण्याच्या महिनाभर आधी म्हणजे जून 2018 पासून अमेरिकेला व्हिएतनामकडून 50 टक्क्यांपेक्षा जास्त दरानं मालाची आयात करावी लागली, तर तैवानकडून आयात करताना 30 टक्के अधिक दर मोजावा लागला, असं दक्षिण चीनमधल्या मॉर्निॆग पोस्ट न्यूज पेपरनं मांडलेल्या हिशोबात म्हटलंय.\nभारतानं मात्र ही संधी गमावली. कारण आंतरराष्ट्रीय कंपन्यांना देशांतर्गत बाजारपेठ आणि जगभरात निर्यात करण्यासाठी उत्पादन प्रकल्प उभारण्यासाठी सुविधा उभारण्यात भारताला अपयश आलं.\nगेल्या काही आठवड्यांत अनेक राज्यांनी सुलभ व्यापारीकरणात अडसर ठरणाऱ्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेतला. यात पिळवणू�� कमी करण्यासाठी भारतातील जुन्या कामगार कायद्यात बदल करण्यावर सर्वांचाच भर होता.\nउत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये काही कारखान्यांना तर मुलभूत गरजा पुरवण्यापासूनही सूट देण्यात आलीय. स्वच्छता, व्हेंटिलेशन, प्रकाश आणि शौचालय या सुविधांपासूनही सूट मिळालीय. जागतिक कंपन्यांना आकर्षित करण्यासाठी आणि गुंतवणुकीसाठी वातावरण निमिर्ती करण्याचा यामागे हेतू आहे.\nपण या निर्णयाचा फायदा होण्याऐवजी नुकसान होण्याची भीती जेकब यांनी व्यक्त केली आहे, \"आंतरराष्ट्रीय कंपन्या याउलट कामगारांच्या सुरक्षेला प्राधान्य देतात. कामगार, पर्यावरणासाठी त्यांची कडक नियमावली असते.\"\nयाबाबत बांगलादेशचं उदाहरण लक्षात घेण्यासारखं आहे.\n2013 मध्ये ढाका गारमेंट फॅक्टरीची (राणा प्लाजा) जुनी इमारत कोसळल्यामुळे शेकडो कामगारांचे प्राण गेले. ही घटना त्यांच्यासाठी निर्णायक ठरली. त्यानंतर बांग्लादेशने कारखान्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत सुधारणा केल्या.\n\"भारताला आपला काम करण्याचा दर्जा सुधारावा लागेल. अधिकाऱ्यांकडून मांडले जाणारे पॉवर पॉइंट सादरीकरण आणि जागतिक व्यवसायाचे वास्तव यांच्या मोठा फरक आहे,\" जेकब सांगतात.\nमात्र अमेरिकेनं चीन आणि जपानचे उद्योग देशाबाहेर घालवण्यासाठी जोरदार आघाडी उघडलीय. तसंच यासाठी आपल्या पालिकांना मोठा निधीही उपलब्ध करून देत आहे.\nतर युकेच्या लोकप्रतिनिधींवरही आता चीनच्या हुवैई या दूरसंचार कंपनीला देशात 5जी डेटा नेटवर्क उभारण्यासाठी दिलेल्या मंजुरीबाबत पुनर्विचार करण्यासाठी दबाव वाढत चालला आहे. त्यामुळे एकूणच जगभरात चीनविरोधात वातावरण वाढत चाललंय.\nही भारतासाठी योग्य वेळ आहे, त्यामुळे भारतानं व्यापक स्वरूपाच्या सुधारणा करून या बदललेल्या भूराजकीय परिस्थितीचा लाभ घेत जगाशी व्यापर संबंध वाढवण्याची संधी साधायला हवी, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.\nबाळाला जन्म दिल्यानंतर 20 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू\nयश मिळालं तर करोनाची लागण झाल्याणार्‍यांना कुत्रे देखील शोधून काढतील\nघरातील या वस्तू नियमितपणे स्वच्छ करा अन्यथा आरोग्यासाठी ठरेल नुकसानदायक\nबोनी कपूर यांच्या घरात एकाला करोनाची लागण, जान्हवी-खुशी क्वारंटाइन\nदिलासा : एकाच दिवसांत 1200 रुग्ण कोरोनातून बरे झाले\nयावर अधिक वाचा :\nअमेरिकेत प्राण्यांना क���रोनाची लागण, एका कुत्र्याचा ...\nअमेरिकेत सात वर्षीय जर्मन शेफर्ड प्रजातीच्या एका कुत्र्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ...\nअयोध्येत राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याची तयारी सुरु\nअयोध्येत राम मंदिर भूमिपूजनाचा सोहळा 5 ऑगस्टला होणार असल्याने कार्यक्रमाची तयार जोरात ...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राजगृह निवासस्थानाची तोडफोड ...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मुंबईतील दादर येथील राजगृह निवासस्थानाची तोडफोड करणाऱ्या ...\nपावसाचे पुण्यात पुन्हा एकदा जोरदार आगमन\nमहाराष्ट्रात बऱ्यापैकी मॉन्सूनला सुरवात झाली आहे. राज्याच्या बहुतांश भागात गेल्या दोन ...\nऑगस्टमध्ये तब्बल १६ दिवस बॅंक बंद राहणार\nऑगस्ट महिन्यांपासून रक्षाबंधन, गणपती अशा विविध सणांना सुरुवात होते. त्यामुळे ऑगस्टमध्ये ...\nएअर इंडियाचं विमान केरळच्या कोझिकोड विमानतळावर घसरलं, ...\nकेरळच्या कोझिकोड विमानतळाच्या धावपट्टीवर एअर इंडियाचं विमान घसरल्याची धक्कादायक घटना घडली ...\nचंद्रकांत पाटील विरोधकांना जीवनातून उठवतात\nभाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (BJP Chandrakant Patil) यांचे दोन चेहरे आहेत. त्यांचा ...\nमद्रास हायकोर्टाने बाबा रामदेव यांना फटकारले, पतंजली ...\nबाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेदने प्रतिकारक क्षमता वाढवत असल्याचा दावा करत कोरोनील हे ...\nअमेरिकेत नव्या आजाराचा फैलाव, लाल आणि पिवळ्या कांद्यापासून ...\nकोरोनानंतर अमेरिकेच्या बर्‍याच राज्यात नवीन आजार फैलावत आहे. लाल आणि पिवळ्या कांद्यामुळे ...\nगूगलचा चीनला दणका, चीनची २५०० पेक्षा जास्त यूट्यूब चॅनेल्स ...\nगूगलने चीनची २५०० पेक्षा जास्त यूट्यूब चॅनेल्स डिलीट केली आहेत. त्यामुळे चीनला याचा मोठा ...\nजिओ मामी मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये दीपिका पादुकोणचा ग्लॅमरस लूक\nटक्सिडो सूटमध्ये सोनम कपूरची सुंदर शैली\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C_%E0%A4%8F%E0%A4%AB._%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%82%E0%A4%9F", "date_download": "2020-08-07T21:59:17Z", "digest": "sha1:RUVYZA2UN7N2HCU4IRV4F3NGXOE3I7UA", "length": 3725, "nlines": 46, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "जॉर्ज एफ. स्मूट - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nभौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिकविजेता शास्त्रज्ञ.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nजॉर्ज एफ. स्मूट हे शास्त्रज्ञ आहेत.\nपूर्ण नाव जॉर्ज एफ. स्मूट\nपुरस्कार भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक\nनोबेल प्रतिष्ठानाच्या संकेतस्थळावरील जॉर्ज एफ. स्मूट यांचे संक्षिप्त चरित्र (इंग्रजी मजकूर)\nLast edited on २ ऑक्टोबर २०१८, at १७:२१\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २ ऑक्टोबर २०१८ रोजी १७:२१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/990532", "date_download": "2020-08-07T22:22:57Z", "digest": "sha1:XVGBW3JLUMLOEWOLBWWACFNXOGC2UDNM", "length": 2739, "nlines": 50, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"बॉस्निया आणि हर्झगोव्हिना\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"बॉस्निया आणि हर्झगोव्हिना\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nबॉस्निया आणि हर्झगोव्हिना (संपादन)\n१५:१२, १९ मे २०१२ ची आवृत्ती\n१२ बाइट्सची भर घातली , ८ वर्षांपूर्वी\n१७:३७, १३ एप्रिल २०१२ ची आवृत्ती (संपादन)\nEmausBot (चर्चा | योगदान)\n१५:१२, १९ मे २०१२ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nXqbot (चर्चा | योगदान)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.pudhari.news/news/Kolhapur/Married-suicide-with-a-five-year-old-boy/m/", "date_download": "2020-08-07T21:16:44Z", "digest": "sha1:MRKLJAFBXKUNSRSZAG3G5JMPGWR43H4V", "length": 4603, "nlines": 46, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पाच वर्षांच्या मुलासह विवाहितेची आत्महत्या | पुढारी\t", "raw_content": "\nआपला जिल्हा निवडा अहमदनगर औरंगाबाद बेळगाव गोवा जालना कोल्हापूर कोकण मराठवाडा मुंबई नाशिक पुणे सांगली सातारा सोलापूर विदर्भ\nआपला जिल्हा निवडा अहमदनगर औरंगाबाद बेळगाव गोवा जालना कोल्हापूर कोकण मराठवाडा मुंबई नाशिक पुणे सांगली सातारा सोलापूर विदर्भ\nपाच वर्षांच्या मुलासह विवाहितेची आत्महत्या\nनारायणगाव येथील 30 वर्षीय विवाहितेने आपल्या 5 वर्षांच्या मुलासह कुसुर येथील विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.\nप्राजक्ता स्वप्निल वाजगे (रा. नारायणगाव, ता. जुन्नर) ही विवाहिता आपल्या 5 वर्षीय चिमुकला आरुष याला घेऊन कुसुर येथे मामाकडे येण्यासाठी निघाली होती. परंतु ती मामाच्या घरी न पोहोचल्याने त्यांची शोधाशोध करण्यास सुरुवात केली असता कुसुर येथील मीना महाबरे यांच्या शेतातील विहिरीच्या कठड्यापाशी त्यांची चप्पल दिसून आली. त्यामुळे या विहिरीच्या पाण्यात शोधाशोध केली असता, पाण्यामध्ये प्राजक्ता व आरुष यांचे मृतदेह तरंगताना आढळून आले. अनिल वळसे यांनी या घटनेची माहिती जुन्नर पोलिसांना दिली असून, या घटनेचा तपास हवालदार नीलेश कोळसे करीत आहेत.\nकोल्हापूर जिल्ह्यात उच्चांकी 793 रुग्ण वाढले\nअलमट्टी धरणाचे सर्व दरवाजे उघडले\n‘अलमट्टी’चा विसर्ग वाढला; कोल्हापूरचा पूर स्थिरावला\nकोल्हापुरात पूर पातळी स्थिर\nताजिकिस्तानच्या पामिर पठारावर ड्रॅगनचा दावा\nरानभाजी महोत्सवाचा कोल्हापुरी पॅटर्न राज्यभर\nलॉकडऊनमध्ये मुलांमध्ये वाढतोय अम्ब्लोपिया\nकोल्हापूरला पाणीपुरवठा करणारे पंपिंग स्टेशन पुरात\nरात्र काढली जागून... दिवसभर धास्ती\nगणपती विशेष ट्रेन सोडण्यास हिरवा कंदील\n© 2017 पुढारी न्यूज\n© 2017 पुढारी न्यूज", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://grahak.maharashtra.gov.in/Site/Information/ViewRTIinfo.aspx", "date_download": "2020-08-07T21:31:29Z", "digest": "sha1:NVDG4QMIKS7WV3ORELGK7S4CC2BHDS4S", "length": 22312, "nlines": 95, "source_domain": "grahak.maharashtra.gov.in", "title": "शोधा", "raw_content": "\nराज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग, महाराष्ट्र\nराज्‍य ग्राहक तक्रार निवारण आयोग व जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच कार्यालयातील जनमाहिती अधिकारी व सहायक माहिती अधिकारी यांच्‍या नावाची यादी.\nसहायक जन माहिती अधिकारी\nकलम 4 (1) (ख) अन्‍वये माहिती\n1 राज्‍य ग्राहक तक्रार निवारण आयोग, महाराष्‍ट्र, मुंबई श्रीमती अश्विनी जोशी, अधिक्षक श्री. शशिकांत पवार सहायक अधिक्षक श्री. बा. द. पवार, प्रबंधक (विधी), राज्‍य आयोग, मुंबई\n2 दक्षिण मुंबई जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच श्री.सतिश ज्ञा. पवार, प्रबंधक श्री. वि. ना. मोरे, सहायक अधिक्षक श्रीमती. अ.सा.वैरागडे, प्रबंधक (विधी), राज्‍य आयोग, मुंबई\n3 मध्‍य-मुंबई जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच श्री. नं. द. हिरवे, प्रबंधक श्रीमती ज. द. शिंदे, सहायक अधिक्षक श्रीमती. अ.सा.वैरागडे, प्रबंधक (विधी), राज्‍य आयोग, मुंबई\n4 मुंबई उपनगर जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच श्री.प्र.भि.मणचेकर, प्रभारी प्रबंधक तथा सहायक अधिक्षक श्री. सु. हि. टोबरे, अभिलेखापाल श्रीमती. अ.सा.वैरागडे, प्रबंधक (विधी), राज्‍य आयोग, मुंबई\n5 अतिरिक्‍त मुंबई उपनगरजिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच श्रीमती. अ. अ. जोशी, प्रभारी प्रबंधक तथा सहायक अधिक्षक श्री. न. लो. पाटील, अभिलेखापाल श्रीमती. अ.सा.वैरागडे, प्रबंधक (विधी), राज्‍य आयोग, मुंबई\n6 ठाणे जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच श्री.वि.प.पवार, प्रबंधक श्रीमती. प्र. रा. तायडे, अभिलेखापाल श्रीमती. अ.सा.वैरागडे, प्रबंधक (विधी), राज्‍य आयोग, मुंबई\n7 ठाणे अतिरिक्‍त जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच श्री.अ.पं.ब्राम्‍हणकर, प्रभारी प्रबंधक तथा सहायक अधिक्षक श्रीमती सं.सं.दिवेकर, लिपीक टंकलेखक श्रीमती. अ.सा.वैरागडे, प्रबंधक (विधी), राज्‍य आयोग, मुंबई\n8 रायगड जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच श्री. एस. जी. गोविंदवार, प्रभारी प्रबंधक तथा अभिलेखापाल श्री. चं.ना.घाडगे, लिपिक टंकलेखक श्रीमती. अ.सा.वैरागडे, प्रबंधक (विधी), राज्‍य आयोग, मुंबई\n9 रत्‍नागिरी जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच श्रीमती.ज्‍यो. सं. पाटील, प्रबंधक श्री.गजानन गुं. माने, सहायक अधिक्षक श्रीमती. अ.सा.वैरागडे, प्रबंधक (विधी), राज्‍य आयोग, मुंबई\n10 सिंधुदूर्ग जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच श्री. आ. म. सावंत, प्रबंधक श्री.सु.अ.जोशी, सहायक अधिक्षक श्रीमती. अ.सा.वैरागडे, प्रबंधक (विधी), राज्‍य आयोग, मुंबई\n11 पुणे जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच श्री व्‍ही. एम. काळे, प्रबंधक श्रीमती सु.न. रघतवान, सहायक अधिक्षक श्रीमती. अ.सा.वैरागडे, प्रबंधक (विधी), राज्‍य आयोग, मुंबई\n12 अतिरिक्‍त पुणे जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच श्री.ब.प्र.क्षिरसागर, प्रबंधक श्रीमती एस.बी. कांबळे, सहायक अधिक्षक श्रीमती. अ.सा.वैरागडे, प्रबंधक (विधी), राज्‍य आयोग, मुंबई\n13 सातारा जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच श्री.ज्ञा.उ.गोटे, प्रबंधक श्री.अ.भा.धोकटे, सहायक अधिक्षक श्रीमती. अ.सा.वैरागडे, प्रबंधक (विधी), राज्‍य आयोग, मुंबई\n14 सांगली जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच श्री.एस.एस.जाधव, प्रबंधक श्रीमती. सु. प्र. तळवडेकर, सहायक अधिक्षक श्रीमती. अ.सा.वैरागडे, प्रबंधक (विधी), राज्‍य आयोग, मुंबई\n15 कोल्‍हापूर जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच श्रीमती.ज्‍यो.सं.पाटिल, प्रभारी प्रबंधक श्रीमती. भा.अ.जोशी, अभिलेखापाल श्रीमती. अ.सा.वैरागडे, प्रबंधक (विधी), राज्‍य आयोग, मुंबई\n16 सोलापूर जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच श्रीमती सीमा बैस, प्रबंधक श्री.एम.जे.पवार, अभिलेखापाल श्रीमती. अ.सा.वैरागडे, प्रबंधक (विधी), राज्‍य आयोग, मुंबई\n17 नाशिक जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच श्री. डी. एस. पराडकर, प्रबंधक श्रीमती स्‍ने.सु. पर्वते, सहायक अधिक्षक श्रीमती. अ.सा.वैरागडे, प्रबंधक (विधी), राज्‍य आयोग, मुंबई\nसहायक जन माहिती अधिकारी\nकलम 4 (1) (ख) अन्‍वये माहिती\n1 राज्‍य ग्राहक तक्रार निवारण आयोग, महाराष्‍ट्र, नागपूर परिक्रमा खंडपीठ श्रीमती.आश्‍लेषा जाधव, लेखाधिकारी तथा जनमाहिती अधिकारी श्री.न.भ.उगोकार, शिरस्‍तेदार श्री.आर.व्‍ही.भास्‍करे, प्रबंधक, राज्‍य आयोग, नागपुर परिक्रमा खंडपीठ\n2 नागपूर जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच श्री. एस. आर. आजने, प्रबंधक श्री.हे.बु. बोकडे, सहायक अधिक्षक श्री.आर.व्‍ही.भास्‍करे, प्रबंधक, राज्‍य आयोग, नागपुर परिक्रमा खंडपीठ\n3 अतिरिक्‍त नागपूर जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच श्री अ.म.डंभे, सहायक अधिक्षक श्रीमती एस.जी.निकोडे, अभिलेखापाल श्री.आर.व्‍ही.भास्‍करे, प्रबंधक, राज्‍य आयोग, नागपुर परिक्रमा खंडपीठ\n4 वर्धा जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच श्री.एस.बी.गारले, प्रबंधक श्री.रा.क.मुक्‍तेवार, सहायक अधिक्षक श्री.आर.व्‍ही.भास्‍करे, प्रबंधक, राज्‍य आयोग, नागपुर परिक्रमा खंडपीठ\n5 भंडारा जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच श्री. चं.बा.लोखंडे, प्रबंधक श्री.वि.ना.धारकर, सहायक अधिक्षक श्री.आर.व्‍ही.भास्‍करे, प्रबंधक, राज्‍य आयोग, नागपुर परिक्रमा खंडपीठ\n6 गोंदिया जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच श्री.प्र.वि.कुमरे, सहायक अधिक्षक श्री.व्‍ही.आर.फुले, अभिलेखापाल श्री.आर.व्‍ही.भास्‍करे, प्रबंधक, राज्‍य आयोग, नागपुर परिक्रमा खंडपीठ\n7 चंद्रपूर जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच श्री.दे.सू.खैरकर, प्रबंधक श्री. एन. ए. डेकाटे, लिपीक टंकलेखक श्री.आर.व्‍ही.भास्‍करे, प्रबंधक, राज्‍य आयोग, नागपुर परिक्रमा खंडपीठ\n8 गडचिरोली जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच श्री.प्र.प्र.बोरकर, सहायक अधिक्षक श्री.कि.मा.येवले, अभिलेखापाल श्री.आर.व्‍ही.भास्‍करे, प्रबंधक, राज्‍य आयोग, नागपुर परिक्रमा खंडपीठ\n9 अमरावती जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच श्री.रा.पु.जुमले, प्रबंधक श्री. घ. आ. सोनावणे, सहायक अधिक्षक श्री.आर.व्‍ही.भास्‍करे, प्रबंधक, राज्‍य आयोग, नागपुर परिक्रमा खंडपीठ\n10 अकोला जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच श्री.यु. एल. सावंत, प्रबंधक श्री.र.रा.गोसावी, सहायक अधिक्षक श्री.आर.व्‍ही.भास्‍करे, प्रबंधक, राज्‍य आयोग, नागपुर परिक्रमा खंडपीठ\n11 वाशिम जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच श्री.यु. एल. सावंत, प्रभारी प्रबंधक श्री.रा.ज.गुरव, अभिलेखापाल श्री.आर.व्‍ही.भास्‍करे, प्रबंधक, राज्‍य आयोग, नागपुर परिक्रमा खंडपीठ\n12 बुलढाणा जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच श्री.ते.म.नाईक, प्रबंधक श्री. जे. जी. शिरसाट, सहायक अधिक्षक श्री.आर.व्‍ही.भास्‍करे, प्रबंधक, राज्‍य आयोग, नागपुर परिक्रमा खंडपीठ\n13 यवतमाळ जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच श्री. व्‍ही.एस.कोकाटे, सहायक अधिक्षक श्री.आ.स.चव्‍हाण, अभिलेखापाल श्री.आर.व्‍ही.भास्‍करे, प्रबंधक, राज्‍य आयोग, नागपुर परिक्रमा खंडपीठ\nसहायक जन माहिती अधिकारी\nकलम 4 (1) (ख) अन्‍वये माहिती\n1 राज्‍य ग्राहक तक्रार निवारण आयोग, महाराष्‍ट्र, औरंगाबाद परिक्रमा खंडपीठ श्री.एम.जी.चव्‍हाण, प्रबंधक (विधी) श्री.ए. आर. मोरे शिरस्‍तेदार श्री. एम. जी. चव्‍हाण, प्रबंधक (विधी), राज्‍य आयोग, औरंगाबाद परिक्रमा खंडपीठ\n2 औरंगाबाद जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच श्री. व्‍ही. के. आवणकर, प्रबंधक श्री.पी.डी.शाह, सहायक अधिक्षक श्री. एम. जी. चव्‍हाण प्रबंधक (विधी), राज्‍य आयोग, औरंगाबाद परिक्रमा खंडपीठ\n3 बीड जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच श्री. श्री.छ.महाजन, प्रबंधक श्री. ग्‍या.म.सोनवळे, शिरस्‍तेदार श्री. एम. जी. चव्‍हाण प्रबंधक (विधी), राज्‍य आयोग, औरंगाबाद परिक्रमा खंडपीठ\n4 परभणी जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच श्री.भ. ना. शिंदे, प्रभारी प्रबंधक तथा सहायक अधिक्षक श्री. एस. डी. लुंगारे, अभिलेखापाल श्री. एम. जी. चव्‍हाण प्रबंधक (विधी), राज्‍य आयोग, औरंगाबाद परिक्रमा खंडपीठ\n5 हिंगोली जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच श्री. एन.जे.पाटील, प्रभारी प्रबंधक श्री.बी.सी.सोळंके, सहायक अधिक्षक श्री. एम. जी. चव्‍हाण प्रबंधक (विधी), राज्‍य आयोग, औरंगाबाद परिक्रमा खंडपीठ\n6 नांदेड जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच श्री.एन.जे.पाटील, प्रबंधक श्री.अशो‍क ठेवरे, सहायक अधिक्षक श्री. एम. जी. चव्‍हाण प्रबंधक (विधी), राज्‍य आयोग, औरंगाबाद परिक्रमा खंडपीठ\n7 लातूर जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच श्री.पी.बी.केजकर, प्रबंधक श्री. जे.बी.मडावी, अभिलेखापाल श्री. एम. जी. चव्‍हाण प्रबंधक (विधी), राज्‍य आयोग, औरंगाबाद परिक्रमा खंडपीठ\n8 उस्‍मानाबाद जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच श्री. के. बी. गेठे, प्रबंधक श्री.वाय.एस.मेकेवाड, सहायक अधिक्षक श्री. एम. जी. चव्‍हाण प्रबंधक (विधी), राज्‍य आयोग, औरंगाबाद परिक्रमा खंडपीठ\n9 जालना जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच श्री. नि.रा.कांबळे, प्रबंधक श्री.एस. पी. कोटुरवार, सहायक अधिक्षक श्री. एम. जी. चव्‍हाण प्रबंधक (विधी), राज्‍य आयोग, औरंगाबाद परिक्रमा खंडपीठ\n10 धुळे जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच श्री. अ. शि. गिरनारे, प्रभारी प्रबंधक श्री.आर.एस.शिवदे, सहायक अधिक्षक श्री. एम. जी. चव्‍हाण प्रबंधक (विधी), राज्‍य आयोग, औरंगाबाद परिक्रमा खंडपीठ\n11 नंदुरबार जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच श्री. अ. शि. गिरनारे, प्रबंधक श्री. व्‍ही. सी. पांडव, सहायक अधिक्षक श्री. एम. जी. चव्‍हाण प्रबंधक (विधी), राज्‍य आयोग, औरंगाबाद परिक्रमा खंडपीठ\n12 जळगाव जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच श्री.एन. बी. मगदूम, प्रबंधक श्री.प्र.म.पाठक, सहायक अधिक्षक श्री. एम. जी. चव्‍हाण प्रबंधक (विधी), राज्‍य आयोग, औरंगाबाद परिक्रमा खंडपीठ\n13 अहमदनगर जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच श्री. बी. पी. कोरडे, प्रबंधक श्री.एच.एस.चव्‍हाण, सहायक अधिक्षक श्री. एम. जी. चव्‍हाण प्रबंधक (विधी), राज्‍य आयोग, औरंगाबाद परिक्रमा खंडपीठ\nतक्रार दाखल करण्याची पद्धत\n© राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग, महाराष्ट्र, भारत\nयांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/elections/assembly-elections/maharashtra/news/maharashtra-cabinet-expansion-likely-in-first-week-of-december-14-more-ministers-will-be-sworn-in/articleshow/72311856.cms", "date_download": "2020-08-07T21:43:07Z", "digest": "sha1:JSEF45EOTRPGMRBN5SH5NUAZCUM355S6", "length": 16030, "nlines": 118, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "Maharashtra cabinet expansion: मंत्रिमंडळ विस्तार ३ किंवा ४ डिसेंबरला; १४ नवे मंत्री घेणार शपथ\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमंत्रिमंडळ विस्तार ३ किंवा ४ डिसेंबरला; १४ नवे मंत्री घेणार शपथ\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारने आज विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मोठ्या मताधिक्क्याने जिंकल्यानंतर आता सर्वांच्या नजरा राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारावर लागल्या आहेत. डिसेंबरच्या पहिल्याच आठवड्यात मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता असून या विस्तारात आणखी १४ मंत्र्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागू शकते, असे सूत्रांनी सांगितले.\nमुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारने आज विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मोठ्या मताधिक्क्याने जिंकल्यानंतर आता सर्वांच्या नजरा राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारावर लागल्या आहेत. डिसेंबरच्या पहिल्याच आठवड्यात मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता असून या विस्तारात आणखी १४ मंत्र्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागू शकते, असे सूत्रांनी सांगितले.\nशिवतीर्थावर झालेल्या ऐतिहासिक शपथविधी सोहळ्यात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची तर शिवसेनेचे विधिमंडळातील गटनेते एकनाथ शिंदे, शिवसेना नेते सुभाष देसाई, राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, काँग्रेसचे गटनेते बाळासाहेब थोरात, विदर्भातील नेते नितीन राऊत यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली होती. या दिमाखदार सोहळ्यानंतर विधानसभेतील विश्वासदर्शक ठरावावर सगळ्यांच्या नजरा होत्या. आज या अग्निपरीक्षेत उद्धव ठाकरे सरकार मोठ्या मताधिक्क्याने उत्तीर्ण झाले. बहुमतासाठी १४५ हा जादुई आकडा असताना महाविकास आघाडीकडे १६९ आमदारांचं बळ असल्याचंही यामुळे स्पष्ट झालं. ठाकरे सरकारने विधानसभेत बहुमताचा सामना एकतर्फी जिंकल्यानंतर आता ठरलेल्या अन्य बाबी प्रत्यक्षात उतरवण्याची लगीनघाई सुरू झाली आहे. त्यानुसारच डिसेंबरच्या पहिल्याच आठवड्यात ३ किंवा ४ डिसेंबर रोजी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे.\nठाकरे सरकार जिंकले; १६९ आमदारांचा विश्वास\nनिवडणुकीनंतरच्या सत्तासंघर्षात एक महिन्याचा वेळ वाया गेला असून सरकारने बहुमत सिद्ध केल्यानंतर आता अधिक वेळ दवडू नये, यासाठीच मंत्रिमंडळ विस्तार शक्य तितक्या लवकर क��ण्याचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मानस आहे. मंत्रिमंडळाच्या पहिल्या विस्तारात आणखी १४ मंत्र्यांची वर्णी लागेल, असे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यात मंत्रिपदाचा अनुभव असलेल्या नेत्यांसोबतच काही तरुण चेहऱ्यांना स्थान देऊन समतोल साधला जाईल, असे सांगण्यात येत आहे.\nउपमुख्यमंत्री कोण, हे २२ डिसेंबरनंतर ठरेल: पटेल\nदरम्यान, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांत खातेवाटपावरही एकमत झाल्याची खात्रीशीर सूत्रांची माहिती आहे. त्यात नगरविकास, गृहनिर्माण, सिंचन आणि परिवहन ही खाती शिवसेनेकडे; गृह, अर्थ, पर्यावरण आणि वन मंत्रालये राष्ट्रवादीकडे तर महसूल, सार्वजनिक बांधकाम आणि अबकारी खातं काँग्रेसकडे जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व नव्या सरकारमधील मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मात्र येत्या दोन दिवसांत खातेवाटपावर अंतिम निर्णय होईल, असे सांगितले.\nविश्वास ठराव येताच भाजप सदस्यांचा सभात्याग\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\nशिवसेनेच्या ओमराजे निंबाळकरांवर चाकू हल्ला...\nआवाज कुणाचा... कोण आला रे कोण आला... शिवतीर्थावर जनसागर...\nअजित पवारच म्हणाले होते, मी काकांशी बोललोय: फडणवीस...\nफोटोग्राफर ते मुख्यमंत्री... उद्धव ठाकरेंचा प्रवास...\nउपमुख्यमंत्री कोण, हे २२ डिसेंबरनंतर ठरेल: पटेल महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nसुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी रिया चक्रवर्तीला अटक होणार\n'संयुक्त राष्ट्रा'च्या गाडीतील आक्षेपार्ह सेक्स व्हिडिओ व्हायरल\nहरयाणा: सेक्स रॅकेट उघडकीस\nमार्क्ससाठी सेक्स घोटाळा: विरोधकांची CBI चौकशीची मागणी\nऔरंगाबादमध्ये जीवाची बाजी लावून तरुणांनी वाचवले बुडणाऱ्या तरुणाचे प्राण\nराफेल विमाने भारतात दाखल, नौदलाकडून स्वागत\nदेश'अयोध्येत मशिदीसोबत रुग्णालय उभारण्यासाठी १ महिन्याचा पगार देणार'\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\nदेशकेरळमध्ये भीषण विमान अपघात; दोन पायलटसह १४ जण ठार\nदेशचीनमधून बाहेर पडणाऱ्या विदेशी कंपन्यांना गुजरातचे रेड कार्पेट\nमुंबईरिया चक्रवर्तीची ८ ���ास चौकशी; कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता\n कोकणात गणपती स्पेशल ट्रेन, २ दिवसांत घोषणा\nनागपूरअनैतिक संबंधात अडचण ठरणाऱ्या पतीची प्रियकराच्या मदतीने हत्या\nमुंबईदिवसभरात १० हजार ९०६ रुग्णांची करोनावर मात; ३०० दगावले\nकोल्हापूरब्रह्मनाळमध्ये नवी बोट पोहचताच परत मागितली; मंत्र्याने केला फोन\nहेल्थनिरोगी आरोग्यासाठी वयानुसार किती वेळ झोपणे ठरेल योग्य\nरिलेशनशिपभावाच्या संगतीत बहिण बनू शकते एक चांगली व्यक्ती, आम्ही नाही विज्ञान म्हणतंय हे\nमोबाइलसर्वात जास्त विकला जाणारा अँड्रॉयड फोन झाला स्वस्त; नवी किंमत पाहा\nआजचं भविष्यमकर : स्वतःच्या आनंदात रममाण व्हाल; वाचा, आजचे राशीभविष्य\nविज्ञान-तंत्रज्ञानइंडियन ब्रँड Shinco चे ३ जबरदस्त टीव्ही लाँच, जाणून घ्या किंमत-फीचर्स\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/tag/%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%AE", "date_download": "2020-08-07T22:02:57Z", "digest": "sha1:4SOXRWZE7Y5TM2CDPSKRMB3KTRKWYRWQ", "length": 4988, "nlines": 127, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Marathi Mumbai News: Latest News with live updates and videos, Information about Emergency Services, in English, Hindi and Marathi", "raw_content": "\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nबेकायदा पार्किंगचा दंड झाला कमी\nनवा वाहन कायदा स्थगित करण्यामागचं गुपीत काय\nवाहन कायद्यातील दुरूस्ती अद्याप लागू नाही, २ दिवसांत अधिसूचना लागू होण्याची शक्यता\n‘नो पार्किंग’चा जबर दंड की तोंड दाबून बुक्क्यांचा मार\nबेकायदा पार्किंग विरोधात वरळीत आंदोलन\nशिवडीत पोलिसांनी पकडली १२ लाखांची संशयीत रक्कम\nराज्यात आचारसंहिता भंगाच्या १ हजार ८०० तक्रारी\n बीकेसीतील हायब्रिड बस सुरूच राहणार, थकीत रकमेचा वाद मिटला\nम्हाडाच्या घरांसाठी १ लाख ६४ हजार अर्ज; एका घरामागे ११८ दावेदार\nम्हाडाच्या अर्जासाठी अनामत रक्कम होणार कमी\nबेस्ट कर्मचाऱ्यांना ५५०० रूपये बोनस\nस्वच्छता दूरच; क्लीनअप मार्शल्सनी वर्षभरात केली ४ कोटींची कमाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/editorial/samwad/feminist-centric-drama/articleshow/72309001.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article1", "date_download": "2020-08-07T21:40:15Z", "digest": "sha1:5QKZZ3MCDY2ZSTD5QNZVD7G5FWYU7NGI", "length": 22677, "nlines": 119, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nस्लग - नेटगृहांच्या पडद्यावरअक्षय शेलार...\nस्लग - नेटगृहांच्या पडद्यावर\nसमोर येणाऱ्या प्रसंगांकडे, कार्यालयीन, राजकीय, सामाजिक घडामोडींकडे 'किलिंग इव्ह' स्त्रीवादी दृष्टिकोनातून पाहते. व्यक्तिकेंद्रित कथानकाच्या माध्यमातून थरारनाट्य आणि विनोदाचं एक बेमालूम मिश्रण या मालिकेत आहे, जे 'किलिंग इव्ह'ला निःशंकपणे सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेल्या उत्तम मालिकांपैकी एक बनवतं\nफिबी वॉलर-ब्रिजच्या 'फ्लीबॅग'च्या दुसऱ्या सीझनसोबतच तिने निर्माण केलेल्या 'किलिंग इव्ह'च्या दुसऱ्या सीझनलाही 'एमी' पुरस्काराच्या 'सर्वोत्कृष्ट ड्रामा सिरीज' ते 'सर्वोत्कृष्ट अभिनेत्री' आणि इतरही विभाग धरून तब्बल नऊ नामांकनं मिळाली होती. त्यापैकी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जोडी कॉमरने मिळवला. 'किलिंग इव्ह'च्या या सीझनची शो-रनर म्हणून एमराल्ड फेनेल काम पाहत आहे. असं असलं तरी फिबी वॉलर-ब्रिजने निर्माण केलेल्या दोन निराळ्या विधेतील मालिका या पुरस्काराच्या स्पर्धेत अग्रगण्य होत्या, आणि त्यांनी भरघोस पुरस्कारही मिळवले, ही बाब काही कमी आनंददायी नाही. कारण यानिमित्ताने खुद्द स्त्री कलाकारांनी निर्माण केलेली सक्षम अशी पात्रं सर्वस्वी प्रभावी अशा या थरारक गुप्तहेरकथेत दिसून येत आहेत.\n'किलिंग इव्ह'च्या केंद्रस्थानी असलेली मूलभूत संकल्पना तशी आपल्या ओळखीची आहे. गुन्हा करणारी व्यक्ती आणि तिला पकडू पाहणारी अधिकारी असलेली व्यक्ती यांच्यातील परस्परसंबंध इथे कथानकाच्या केंद्रस्थानी आहेत. ज्यात या दोन (किंवा त्याहून अधिक) व्यक्तींनी एकमेकांच्या निव्वळ अस्तित्वानं शहारून जाणं, त्यांच्या मनात एकमेकांविषयी सुप्त आकर्षण निर्माण होणं, हे इथल्या कथानकाचं सूत्र असतं. जे आपण यापूर्वीही इतर अनेक देशी-विदेशी चित्रपट-मालिकांमध्ये पाहिलेलं आहे. अनुराग कश्यप दिग्दर्शित 'रमण राघव २.०' (२०१६) हा चित्रपट किंवा जो पेनहालने निर्माण केलेली 'नेटफ्लिक्स'ची 'माइंडहंटर' ही मालिका म्हणजे असं कथासूत्र असलेल्या कलाकृतींची अली��डील काळातील लोकप्रिय उदाहरणं.\nमग 'किलिंग इव्ह' वेगळं काय करते, हा प्रश्न मनात उद्भवणं तसं साहजिक आहे. तर 'किलिंग इव्ह' केवळ कथेच्या केंद्रस्थानी असलेल्या व्यक्तिरेखांमध्ये लिंगबदल करते, अशातला भाग नाही. म्हणजे इथे थरारक गुन्हेउकल करू पाहणाऱ्या इतर लोकप्रिय कलाकृतींप्रमाणे पुरुष-पात्रं मुख्य व्यक्तिरेखा म्हणून नाहीत, हा एक भाग झाला. मात्र, मालिकाकर्त्यांचा उद्देश केवळ मुख्य भूमिकांमध्ये स्त्री-पात्रं दाखवणं इतका संकुचित नाही. इथे या पात्रांचं स्त्री असणं कथानकाला इतर लोकप्रिय हेर-थरारपटांहून निराळा आयाम प्राप्त करून देतं. ज्यामुळे मालिकेत एक वेगळ्या धाटणीचा ब्रिटिश अंगाचा विनोद, आणि तितकीच प्रभावी अशी पात्रं या दोन्ही गोष्टी समाविष्ट होतात. आणि जवळपास प्रत्येक महत्त्वाचं पात्र इथे स्त्री असल्याने स्त्री-पुरुषांकडून पारंपरिकरीत्या अपेक्षित असलेल्या भूमिकांमध्ये बदल घडवत 'जेंडर रिव्हर्सल' ही संकल्पना इथे प्रभावीपणे राबवल्याचं ठळकपणे दिसून येतं.\nइव्ह पोलास्त्री (सॅन्ड्रा ओ) ही ब्रिटिश गुप्तचर संस्थेतील एक अधिकारी आहे. ती बुद्धिमान असली तरी काहीशी वेंधळी, ऐन वेळी भांबावून जाणारी आहे. मालिकेच्या पहिल्या भागातील अगदी सुरुवातीच्या प्रसंगातच तिच्या व्यक्तिमत्त्वातील या छटा दिसून येतात. सोबतच कार्यालयीन कामकाजातील स्त्री-पुरुषांतील राजकारणदेखील इथे दिसून येतं. खुद्द तिचं व्यक्तिमत्त्व आणि तिच्या सभोवतालातील व्यक्तींमध्ये 'किलिंग इव्ह'मधील व्यक्तिनिष्ठ विनोदाची व्युत्पत्ती दडलेली आहे. हे ब्रिटिश कलाकृतींचं एक ठळक वैशिष्ट्य इथे अस्तित्वात आहे. अर्थात ही मालिका 'बीबीसी अमेरिका'ची निर्मिती असली तरी तिच्यातील बहुतांशी कलाकार नि लेखक ब्रिटिश असल्याने हे वैशिष्ट्य इथे येतं, असं म्हणता येईल.\nलवकरच व्हिलनेलशी (जोडी कॉमर) निगडित असलेल्या गुंतागुंतीच्या केसमुळे इव्हच्या सरळसोट वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याला गंभीर वळण प्राप्त होतं. आधी उल्लेख केल्याप्रमाणे, यानिमित्ताने सदर मालिका गुन्हा करणारा आणि त्याला पकडणारा या दोन भिन्न व्यक्तींच्या मानसिक विश्वात डोकावू पाहते. इव्हने व्हिलनेलच्या केवळ अस्तित्वाने भारावून जाणं नि तिचा शोध घेऊ पाहणं, या दोन्ही पात्रांमधील परस्परसंबंध उलगडण्यास पुरेसं आहे. तर इथल्या आकर्षणाला (मानसिक आणि शारीरिक, दोन्हीही पातळ्यांवरील) असलेले निरनिराळे पैलू मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून या उंदरा-मांजराच्या खेळाचं विश्लेषण करणारे आहेत.\nइव्ह आणि व्हिलनेल या दोन्ही प्रमुख पात्रांमधील भक्ष्य नि भक्षकाच्या भूमिका वेळोवेळी कशा बदलत जातात, यामध्ये मालिकेच्या शीर्षकाचा अर्थ दडलेला आहे. याखेरीज, इव्ह आणि व्हिलनेलमधील परस्परसंबंध त्या दोघींच्या वैयक्तिक-व्यावसायिक आयुष्यावर कसे परिणाम टाकतात; इव्हचा पती, निको (ओवेन मॅक्डॉनल) आणि तिच्या आयुष्यातील इतर लोकांवरही याचा कसा आणि कितपत प्रभाव पडतो, हे इतर पैलूही इथे विस्तृतपणे समोर येतात. एका कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यासोबतच एक मनोविकृत मारेकरीदेखील इथे कथेच्या केंद्रस्थानी आहे. नि त्यांच्यातील परस्परसंबंधांतून सदर मालिकेचं नि या पात्रांचं विश्व फुलत जातं. ज्यामुळे 'किलिंग इव्ह'ला या दोन्ही प्रमुख पात्रांच्या एक प्रकारच्या मानसशास्त्रीय कॅरेक्टर स्टडीचं रूप प्राप्त होतं.\nयाखेरीज व्यवस्थांतर्गत भ्रष्टाचार, ब्रिटिश-रशियन सरकारं आणि व्यवस्थांमधील परस्परसंबंध असे इतरही बरेचसे राजकीय-सामाजिक पैलू सदर मालिकेला आहेत. शिवाय, मालिकेतील विनोद केवळ शाब्दिक बाबींतून उद्भवणारा नसून, तो खून, राजकीय खलबतं, इत्यादी गडद छटा असणाऱ्या कृत्यांमधूनही निर्माण होतो. मुबलक प्रमाणात असलेली हिंसा नि त्यातून निर्माण होणारा काळा विनोद म्हणजे इथलं आणखी एक वैशिष्ट्य.\nसदर मालिका म्हणजे अलीकडील काळातील काही उत्तम थरार-नाट्य प्रकारातील मालिकांपैकी एक आहे. ती एरवीच्या चोर-पोलिसांच्या धरपकडीहून ठळकपणे वेगळी आहे. याखेरीज प्रत्यक्ष गुन्ह्याची उकल करणं हा कथानकाचा एक भाग असला, तरी मालिकेच्या एका सीझनच्या शेवटी ते व्हायलाच हवं, नि गुन्हेगार पकडला जायलाच हवा असा अट्टाहास इथे नाही. त्यामुळे इथे कथाभाग उरकण्याची घाईही नाही. परिणामी पात्रांमधील परस्परसंबंधांवर सगळं लक्ष केंद्रित केलं जातं. इथे समोर येणाऱ्या प्रसंगांकडे, कार्यालयीन, राजकीय, सामाजिक घडामोडींकडे स्त्रीवादी दृष्टिकोनातून पाहिलं जातं. व्यक्तिकेंद्रित कथानकाच्या माध्यमातून थरारनाट्य आणि विनोदाचं एक बेमालूम मिश्रण तयार केलं जातं. जे 'किलिंग इव्ह'ला निःशंकपणे सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेल्या उत्तम मालिकांपैकी एक बनवतं\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\nआत्मनिर्भर भारत : राष्ट्रीय स्वावलंबनाची हाक...\nदंडकारण्याची स्वामिनी की नरभक्षक राक्षसी\nसुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी रिया चक्रवर्तीला अटक होणार\n'संयुक्त राष्ट्रा'च्या गाडीतील आक्षेपार्ह सेक्स व्हिडिओ व्हायरल\nहरयाणा: सेक्स रॅकेट उघडकीस\nमार्क्ससाठी सेक्स घोटाळा: विरोधकांची CBI चौकशीची मागणी\nऔरंगाबादमध्ये जीवाची बाजी लावून तरुणांनी वाचवले बुडणाऱ्या तरुणाचे प्राण\nराफेल विमाने भारतात दाखल, नौदलाकडून स्वागत\nदेशकेरळमध्ये भीषण विमान अपघात; दोन पायलटसह १४ जण ठार\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\nLive: कोल्हापूरात दिवसभरात २४० करोना बाधित रुग्ण आढळले\nअन्य खेळ'राम मंदिराच्या भूमी पुजनाची शिळा अनेकांच्या छातीवर ठेवलीए' मोदीविरोधकांना डिवचले\nकोल्हापूरकोल्हापूरला पुराचा धोका कायम; पंचगंगेची पाणी पातळी ४५ फुटांवर\nजळगावजळगावचं टेन्शन वाढलं; करोनाबाधितांचा 'हा' आकडा धोक्याचा\nमुंबईराज्यात महावीजबिल घोटाळा; सरकारवर भाजपचा 'हा' गंभीर आरोप\nदेशचीनमधून बाहेर पडणाऱ्या विदेशी कंपन्यांना गुजरातचे रेड कार्पेट\nमुंबईरिया चक्रवर्तीची ८ तास चौकशी; कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता\nमोबाइलसर्वात जास्त विकला जाणारा अँड्रॉयड फोन झाला स्वस्त; नवी किंमत पाहा\nविज्ञान-तंत्रज्ञानइंडियन ब्रँड Shinco चे ३ जबरदस्त टीव्ही लाँच, जाणून घ्या किंमत-फीचर्स\nरिलेशनशिपभावाच्या संगतीत बहिण बनू शकते एक चांगली व्यक्ती, आम्ही नाही विज्ञान म्हणतंय हे\nहेल्थनिरोगी आरोग्यासाठी वयानुसार किती वेळ झोपणे ठरेल योग्य\nआजचं भविष्यमकर : स्वतःच्या आनंदात रममाण व्हाल; वाचा, आजचे राशीभविष्य\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathibrain.com/parliament-should-pass-act-for-ram-mandir/", "date_download": "2020-08-07T21:01:02Z", "digest": "sha1:GN6L22YRJ2B2NQJEJGRO4KLKR3O6KQQM", "length": 12074, "nlines": 168, "source_domain": "marathibrain.com", "title": "राम मंदिरासाठी संसदेने कायदा करावा : रामदेव बाबा - MarathiBrain.com", "raw_content": "\nआरोग्यमंत्री राजेश टोपे यांना मातृशोक\nवातानुकूलित लोकल रेल्वेविषयी अद्याप स्पष्टता नाही\nराज्यशासनाचे शेतकऱ्यांसाठी कौशल्याधारित प्रशिक्षण कार्यक्रम\nराज्यातील ६० टक्के उद्योगधंदे अद्याप बंदच\nHome देश-विदेश राम मंदिरासाठी संसदेने कायदा करावा : रामदेव बाबा\nराम मंदिरासाठी संसदेने कायदा करावा : रामदेव बाबा\nसंसदीय कायदा किंवा न्यायालयीन निकालाविना जन-आंदोलनाने राम मंदिर उभारले गेले तर देशातील कायदा-सुव्यवस्था बिघडेल, असे रामदेवबाबा म्हणाले.\nनवी दिल्ली, १५ नोव्हेंबर\nराम मंदिर प्रकरणावर तोडगा काढण्यात सर्वोच्च न्यायालयाला उशीर होत असल्याने यावर संसदीय कायद्यानुसारच मंदिर बांधणे शक्य होईल, अशी प्रतिक्रिया योगगुरू रामदेवबाबा यांनी दिली आहे.\nराम मंदिर बांधण्यासाठी संसदेत कायदा व्हावा असे रामदेवबाबा यांनी म्हटले आहे.\nगेल्या काही महिन्यांपासून रामजन्मभूमी-बाबरी मशीद प्रकरण देशात खूपच चर्चेत आहे. हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असतानाही यावर प्रतिक्रिया देण्यास देशातील विविध कार्यक्षेत्रातील लोक मागे नाहीत. काल योगगुरू रामदेवबाबा यांनीही राम मंदिरविषयी आपले मत व्यक्त केले. “राम मंदिर संबंधीच्या प्रकरणावर तोडगा काढण्यास सर्वोच्च न्यायालयाला उशीर होत आहे. यावर न्यायालयाकडून कोणताही मार्ग दिसत नाही. त्यासाठी आता एकच पर्याय उरला आहे, तो म्हणजे राम मंदिर उभारण्यासाठी संसदेत कायदा व्हावा. तरच राम मंदिर उभारणे शक्य होईल”, असे रामदेवबाबांनी म्हटले आहे.\nपुढे रामदेव बाबा असेही म्हणाले की, राम मंदिर बनवण्याची प्रक्रिया वैधानिक असून, त्याविषयी संसदेत कायदा व्हायला हवा. जर संसदेत कायदाही तयार होत नसेल आणि दुसरीकडे सर्वोच न्यायालयाने आदेशही दिला नसेल, मात्र तरीही जन-आंदोलनाने राम मंदिर उभारण्यात आले तर देशात कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे सर्व टाळण्यासाठी संसदेने कायदा करणे गरजेचे आहे.’\nरामदेव बाबा विकू शकतात ३० रुपयांत ‘पेट्रोल’ \nमात्र, रामदेवबाबा ‘जन-आंदोलन’ याविषयावर जास्त बोललेले दिसत नाही. रामदेव बाबा यांच्याप्रमाणेच याआधीही अनेक भाजपा नेत्यांनीही संबंधि��� प्रकरणावर भाष्य केले आहे.राम मंदिर उभारणीसाठी संसदेत कायदा करण्यात यावा, अशी मागणी त्यांनीही केली आहे.\nPrevious articleघाटकोपर झोपडपट्टी पुनर्वसनासाठी शासनाचा ‘स्पेशल प्रोजेक्ट’\nNext articleतृप्ती देसाई सात तासांपासून विमातळातच\nजी. सी. मुर्मु देशाचे नवे ‘नियंत्रक व महालेखापरीक्षक’\nआरबीआयच्या नव्या पतधोरणात व्याजदरात बदल नाही\nजम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मुर्मु यांचा राजीनामा ; मनोज सिन्हा नवे उपराज्यपाल\n‘शहरी नक्षलवाद : भ्रम आणि वास्तव’ – भाग २\nगुगल तुमच्या मर्जीविना लक्ष ठेऊन आहे तुमच्या सर्व हालचालींवर\nमसूद अजहरची पाककडून गुपचूप सुटका\n‘रशिया-युक्रेन वाद ; नव्या युगाची जुनी कहाणी’\nसायबर गुन्ह्यांबद्दल विद्यार्थ्यांना माहितीपुस्तिका वाटप करण्याचे आदेश\nगांधी विचार परिषद बंद करण्यास माजी विद्यार्थ्यांचा विरोध\nविश्लेषणात्मक व माहिती पत्रकारितेतील एकमेव मराठी ई-दालन. Analytical & Informative Journalism in Marathi. बातम्या आणि बरंच काही.\nआरोग्यमंत्री राजेश टोपे यांना मातृशोक\nवातानुकूलित लोकल रेल्वेविषयी अद्याप स्पष्टता नाही\nराज्यशासनाचे शेतकऱ्यांसाठी कौशल्याधारित प्रशिक्षण कार्यक्रम\nराज्यातील ६० टक्के उद्योगधंदे अद्याप बंदच\n‘रशिया-युक्रेन वाद ; नव्या युगाची जुनी कहाणी’\nसीमावादातील मध्यस्थिंनी ताण वाढविणारी कृती टाळावी : संयुक्त राष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/tag/%5Bobject-Object%5D?page=5", "date_download": "2020-08-07T22:11:30Z", "digest": "sha1:Z7SWEOJ7JBBYMHFVBVZGUY5LY3MVEUDB", "length": 5072, "nlines": 128, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Marathi Mumbai News: Latest News with live updates and videos, Information about Emergency Services, in English, Hindi and Marathi", "raw_content": "\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nCoronavirus Updates: येत्या आठवड्याभरात केईएममध्ये करोना तपासणी प्रयोगशाळा\nमेट्रो ३- ८० टक्के भुयारीकरण पूर्ण\nमुंबईतील ३८ जणांवर वेगवेगळ्या कारणांसाठी पालिकेच्या रुग्णालयांमध्ये उपचार\nधोनीची टिम इंडियात रि एण्ट्री, BCCI ने घातली एकच अट\nबी.डी.डी. चाळीत आलाय 'कोरोना' व्हायरस, रहिवाशी करणार होळीला दहन\nक्यूएस रँकिंगमध्ये देशात आयआयटी मुंबई अव्वल\nजे.जे. रुग्णालयात लवकरच कॅन्सर उपचार- अमित देशमुख\nहा डोक्यावर पडला आहे काय जितेंद्र आव्हाड अभिनेते शरद पोंक्षेवर चिडले\n'राहुल'च्या अनुपस्थितीचा भारतीय संघाला फटका\nवारंवार नाकातून पाणी येतंय मग दुर्लक्ष करू नका\n‘वन न���शन वन रेशन कार्ड’ राज्यातही राबवणार- छगन भुजबळ\nरेल्वेच्या ई-तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2020-08-07T22:17:50Z", "digest": "sha1:XWOZET3RJKMOD6FC5IP4LATRD5EVPCCF", "length": 16134, "nlines": 131, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "नंदुरबार - विकिपीडिया", "raw_content": "\nनंदुरबार हा भारतातील महाराष्ट्र राज्याच्या खानदेश विभागातील एक जिल्हा आहे, आणि त्या नावाचे शहर हे त्याच नावाच्या तालुक्याचे मुख्यालय आहे. १ जुलै १९९८ रोजी धुळे जिल्ह्यातून बाहेर पडून नंदुरबार जिल्ह्याची निर्मिती झाली. हा जिल्हा महाराष्ट्र व गुजरात राज्याच्या सीमेजवळ असून याचे क्षेत्रपळ ५०३५ चौरस किमी आहे. येथील लोकसंख्या १३,११,७०९ असून त्यांपैकी १५.४५% लोक शहरी भागात राहतात. (२००१च्या जनगणनेनुसार).हा भाग आदिवासी बहुल असुन निसर्गाच्या वैविद्याने परिपूर्ण असा आहे.वाहरु सोनवणे या कविच्या कविता मराठी वाङ्गमयात प्रसिद्ध असून होली हा प्रमुख सन मानला जातो. प्रामुख्याने असली ची होली ही मोठ्या स्वरूपाची असून,तत्पश्चात भरणाऱ्या बाजारास भोंगरया बाजार असे म्हणतात.\nनंदुरबार हा शंभर टक्के आदिवासी जिल्हा आहे. 'देवमोगरा देवी' हे येथील आदिवासींचे प्रमुख श्रद्धास्थान आहे.\n५ छत्रपती शिवरायांचा पुतळा\n७ थंड हवेची ठिकाणे\n८ पर्यटन (प्रमुख स्थळे)\nनंदुशरबार जिल्ह्यात अक्कलकुवा, अक्राणी (महाल/धडगाव), तळोदा, शहादा, नंदुरबार आणि नवापुर असे ६ तालुके आहेत.शहादा\nसातपुडा पर्वताच्या रांगेत हे गाव वसलेले आहे. येथे पाताळगंगा नावाची नदी आहे.\nखानदेशातील तापी खोऱ्यात वसलेला नंदुरबार हा राज्यातील अति उत्तरेकडील जिल्हा.(नाशिक प्रशासकीय विभागात.)\nतापी नर्मदा या मुख्य नद्या. (इतर नद्या -गोमाई, रंगवली, उदाई)\nनंदुरबार परिसरावर पूर्वी नंद्राज राजाचे राज्य होते, त्यामुळे हे शहर एकेकाळी नंद्रनगरी म्हणून ओळखले जात होते. इंग्रजांविरुद्ध लढा देतांना इथे १९४२ साली शिरीष कुमार नावाचा नवयुवक सत्याग्रहादरम्यान पोलीसांची गोळी लागून हुतात्मा झाला. त्याच्या नावाने गावात हुतात्मा चौक आहे.\nनंदुरबार शहरालगत चौपाळे नावाचं एक खेडे गाव आहे. ८/१२/१९३३ रोजी या गावात एका महान व्यक्ती चा जन्म झाला. त्यांचे नाव \"संत दगाजी बापु\" असे होते.आजन्म ब्रह्मचार��� राहुन नंदुरबार व शेजारच्या गावकरींना भक्ती चा मार्ग दर्शविला.\nलोकं त्यांना 'बापु' म्हणूनच ओळखायला लागले. वयाच्या ६० व्या वर्षी त्यांचे निधन झाले. त्यांची कीर्ती उत्तर महाराष्ट्र, गुजरात व मध्यप्रदेश या तीनही राज्यात प्रचलित आहे.अनेक ठिकाणी त्यांच्या आश्रम व संस्थान आहेत.\nएकलव्य विद्यालय, D.R.High school (श्रीमती दुर्गाबाई रघुवंशी हायस्कूल), डॉ. काणे गर्ल्स हायस्कूल, नंदुरबार तालुका विधायक समितीचे (NTVSचे) G.T.P.(गजमल तुळशीराम पाटील) कॉलेज, यशवंत विद्यालय, Smt. H.G.Shroff High School (श्रीमती हिराबेन गोविंददास श्रॉफ हायस्कूल)...अशा शाळा नंदुरबारमध्ये आहेत. येथे टिळक वाचनालय प्रसिद्ध आहे.\nनंदुरबार नगरपालिकेच्या जुन्या इमारतीवर दर्शनी भागात छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धपुतळा होता. या भागातून कुठलीही मिरवणूक, मोर्चा, रॅली गेल्यास त्या पुतळ्याला अभिवादन करूनच ती पुढे जात होती. परंतु पालिकेने जुनी इमारत पाडून त्या ठिकाणी शॉपिंग कॉम्प्लेक्स अर्थात व्यापारी संकुल उभारल्याने हा पुतळा पालिकेच्या तत्पुरत्या इमारतीत एका बंदिस्त खोलीत ठेवला होता. नंतर नागरिकांच्या मागणीवरून तो मोकळ्या जागेत आणण्यात आला. हाच पुतळा पूर्वी होता त्याच ठिकाणी पुनःस्थापित करावा, अशी मागणी एक वर्षभर होत होती. नगरपालिका त्यांच्या ताब्यात असलेला छत्रपती शिवरायांचा पुतळा बसवत नाही हे लक्षात घेता शिवसेनेने तसाच हुबेहुब पुतळा तयार करून तो २२ जानेवारी २०१७ या दिवशी सकाळी अकरा वाजता पालिका चौकात आणला. सोबत पुतळा ठेवण्यासाठी लोखंडी स्टॅण्डदेखील आणला. कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना हा पुतळा पालिका चौकात नाही तर व्यापार संकुलातच हवा होता. त्यामुळे शिवसेना कार्यकर्ते आणि कॉंग्रेसचे कार्यकर्ते यांच्यात तुफान हाणामारी झाली. शेवटी शिवसैनिकांचा विजय झाल्याने पोलिसांनी तो पुतळा चौकात राहू द्यायला परवानगी दिली.\nदंडपाणेश्वर गणपती मंदिर - शेंदुर लावलेली मुर्ती आसुन देवस्थान जागृत आहे.\nनीलकंठेश्वर महादेव मंदिर - पुरातन महादेवाचे मंदिर काळ्या पाषाणातले असून तांब्याची पिंड आहे\nजोगेश्वरी देवी माळीवाडा - हे येथील ग्राम दैवत अर्थात गाव देवी चे मंदिर आहे.\nमोठा मारुती - साडेसाती मध्ये येथे अनेक लोक दर्शनास येतात.\nखोडाई माता - कथा - तापी नदीचे पाणी एका रात्रीत आणून सुर्योदयाच्या आत माझे ���ंदिर बांधा असा आदेश देवीने दिला. परंतु हे शक्य झाले नाही. तेव्हा देवीनेच झोपुन आपल्या शरीराने पाणी अडवले. यामुळे हे स्थान प्रसिद्ध झाले.\nवाघेश्वरी देवी - टेकडीवर असलेले देवालय.\nश्री.रामदेव बाबा संस्थान, चौपाळे- 8/22/1933 साली संत दगाजी बापु महान संताचा जन्म शहरालगत चौपाळे गावी झाला. त्यांनी जीवनभर ब्रह्मचारी राहुन जनतेला भक्तीचा मार्ग दर्शविला .\nनंदुरबार- बाल हुतात्मा शिरीषकुमार याचे स्मारक.\nप्रकाशे -शहादा तालुक्यात तापी-गोमाई संगमावरील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र(खानदेशची काशी ,दक्षिण काशी)\nशहादा तालुक्यात ,अनवदेव येथे गरम पाण्याचे झरे.\nअक्राणी तालुक्यात तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण.येथे यशवंत तलाव ,सिताखीची दरी व धबधबा आहे.\nअक्कलकुवा येथे होराफली धबधबा.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nपरिसरात घेतल्या जाणाऱ्या मिर्ची साठीची नंदुरबार ही चांगली बाजारपेठ आहे. मोठ्या प्रमाणात मिरची वालावन्यासाठी येथे मिरची पथारी आहेत.\nमाहितीचौकटीची आवश्यकता असणारे लेख\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ ऑगस्ट २०२० रोजी २१:५२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.birthdaylover.com/marathi-shayari-sad-love-dosti/", "date_download": "2020-08-07T21:02:53Z", "digest": "sha1:BMAJIXG4HLY52HC6K5HD26EYJZBDSTZV", "length": 10942, "nlines": 95, "source_domain": "www.birthdaylover.com", "title": "500+ Marathi Shayari on Love & Dosti,Sad Shayari - Birthday Lover", "raw_content": "\nनमस्कार मित्रानो या पोस्ट मध्ये तुम्हाला नवीन नवीन Marathi Shayari on love, Sad Marathi Shayari, Marathi Shayari on Dosti & friendship अशा अनेक प्रकारच्या मराठी शायरी आणि मराठी स्टेटस तुम्हाला या पोस्ट मध्ये मिळतील. या मराठी शायरी खास करून दोस्ती, मैत्री आणि प्रेमावर बनवल्या\nआहेत तर तुम्हाला नक्कीच आवडतील.\nआकाशाच्या अंगणात सूर्य चंद���राचा दिवा, तुझ्या प्रेमाचा सहवास मला जन्मोजन्मी हवा…\nतू हाक मारलीस तर मला मागे परतायला जमेल, पण प्रश्न हा आहे की, तूला हाक मारायला जमेल \nखरंतर ना पावलं थकली आहेत ना मन… नेमकं कुठं थांबलंय समजत नाहीये पण..\n तू नसतानाही पुन्हा पुन्हा मन तुझ्यात अडकावे..\nएक व्यक्ती अशी असावी जिच्यापुढे ह्रदयातील प्रत्येक पान उलगडावं, आठवणींच्या रथात बसून, भातुकलीच्या बागेतून फिरून यावं..\nस्वभाव माझा चिडका दोष देऊ कोणाला, सतत पीत राहिलीस तू अपमानाचा प्याला, नाही समजू शकलो मी तुझ्या निर्मळ मनाला, आता तुझ्या शिवाय जीवन कल्पवत गं मनाला..\nकधी कधी जीवनात इतकं बेधुंद व्हावं लागत, दुःखाचे काटे टोचतानाही खळखळून हसावं लागत, जीवन यालाच म्हणायचं असत, दुःख असूनही दाखवायचं नसत, पाण्यानी भरलेल्या डोळ्यांना पुसत आणखी हसायचं असत..\nएक मैत्रीण अशी असावी तिच्या भरलेल्या मनात थोडीशी जागा आपली असावी, स्वार्थ, अहंकार, गर्व आणि गैरसमज याला अजिबात जागा नसावी..\nआयुष्यात एक व्यक्ती अशी असावी, भेटताच तिला भूक लागल्यासारखं बोलत रहावं, कोष्टाच्या जाळ्यासारखं, तिचे नि माझं भांडण असावं, जे तिला मिठी मारताच मिठासारखं विरघळून जावं..\nएक व्यक्ती अशी असावी, थकलेल्या संसारातून निवांत दोन दिवस तिच्याकडं रहायला जावं, Bye करताना तिने डोळ्यातूनच.. मी वाट बघते तुझी परत असं पाणावल्या डोळ्यांनी सांगावं..\nजीवनात एक व्यक्ती अशी असावी शेवटचे श्वास घेताना तिने उशाला बसावं, पुढच्या जन्मी आपण नक्की भेटू असं रडत नाही तर तिने हसत सांगावं..\nपसारा सहज मांडला जातो, पण आवरताना जीव कासावीस होतो मग तो घरातला असो की मनातला..\nएक भाषा आहे जी फक्त नजरेची नजरेला कळते, शब्दांविना भावनांची मग नकळत देवाण घेवाण होते..\nप्रेम करून एखादयला सोडणं सोप्प असतं, पण सोडून सुद्धा प्रेम केलं असेल तर समजत खरं प्रेम काय असतं..\nम्हणतात जीवनात एकदा तरी प्रेम नक्की होत, पण ज्या व्यक्तीवर होत ती व्यक्ती आपल्यला कधीच मिळत नाही.\nतुला विसरण्याचा केलेला मी प्रयत्न, म्हणजे स्वतःलाच जाणून बुजून फसविण्याचा निष्फळ प्रयत्न..\nस्त्री म्हणजे बुद्धीने विचार केला तर कधीही न समजणार एक व्यक्तिमत्व, पण प्रेमाने विचार केलात तर एक सरळ अस्तित्व..\nमाझी नजर सतत शोधत असते तुला, एक क्षण हि जात नाही तुझ्या आठवणी विना, हरवलय हे मन माझं आता तुझ्यात, नकळत मी ���ुंतत गेले तुझ्या प्रेमात..\nठरवलं होत प्रेम कधी करायचं नाही, काय जादू होती तुझ्या प्रेमात कळलंच नाही, स्वतःमध्ये गुंतवून घेतलंस तू मला, तुझ्याशिवाय जगणं ही अवघड झालयं मला..\nओठावर शब्द असूनही बोलू शकत नाही, कारण तू माझा कधीच होऊ शकत नाही, कधीच विसरणार नाही तुझ्या आठवणी, एक एक क्षण टिपून ठेवणार माझ्या मनी..\nमाणसाने प्रेमात आणि पाण्यात पडावे पण कधीच खोलवर जाऊ नये, कारण समोरची व्यक्ती कधी पण पलटू शकते..\nनातं कुठलंही असो, मनापासून मारलेली प्रेमळ मिठी शंभर घावांच दुःख कमी करते, तिथे शब्द नाही तर प्रामाणिक शब्द काही बोलून जातात..\nअख्खा आयुष्य गेलं पण कोणी जगण्याचं कारण नाही विचारलं, पण मरणाच्या दिवशी सर्वानी विचारलं कसा काय मेला..\nनेहमी मी माझ्या ह्रदयाला सांगतो, जास्त जिद्द करू नकोस आपल्या औकातीत रहा, ती मोठी लोक आहेत, त्यांच्या मर्जीनुसार आठवण काढतात..\nबाहेर आभाळ भरून आलंय आणि आतमध्ये मन, पण समजत नाही नक्की पाऊस कुठे पडतोय..\nकाचेच्या ग्लासात बदामी शरबत, तू नाही online तर मला नाही करमत..\nतू माझी पूजा, मी तुझा भक्त आयुष्यभर साथ दे हेच मागतोय मी फक्त..\nप्रेमाच्या वेडेपणात काही चूक तुझी पण आहे, तू इतकी गोड नसतीस, तर मी पण एवढा तुझ्यात वेडा झालो नसतो.\nबोलायची मजा तर त्या लोकांसोबत येते ज्यांच्या सोबत बोलताना विचार करावा लागत नाही.\nनशीबावर विश्वास ठेवण मी सोडलयं, कारण जर लोक बदलू शकतात तर नशीब काय गोष्ट आहे..\nज्यांना दुःख कळत ते कधीच दुःखाचं कारण नाही बनत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/harshwardhan-patil-blamed-activist-for-defeat-in-lok-sabha-559749/", "date_download": "2020-08-07T21:56:35Z", "digest": "sha1:PADUHT237ZJ7IEZVQRHHGLYOV2GPVJI4", "length": 13976, "nlines": 214, "source_domain": "www.loksatta.com", "title": "हर्षवर्धन पाटील यांनी पराजयाचे खापर फोडले कार्यकर्त्यांवर | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nशार्कच्या पिल्लांच्या मासेमारीत वाढ\nसागरी किनारा मार्गचा भराव सुरक्षित\nहर्षवर्धन पाटील यांनी पराजयाचे खापर फोडले कार्यकर्त्यांवर\nहर्षवर्धन पाटील यांनी पराजयाचे खापर फोडले कार्यकर्त्यांवर\nलोकसभा निवडणुकीच्या प्रचारकाळात कोल्हापूर जिल्ह्यात अभावानेच फिरकलेले पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आपले अपयश लपवताना निवडणुकीतील पराजयाचे खापर कार्यकर्त्यांवर फोडले आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्रचारात आघाडी न\nल��कसभा निवडणुकीच्या प्रचारकाळात कोल्हापूर जिल्ह्यात अभावानेच फिरकलेले पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आपले अपयश लपवताना निवडणुकीतील पराजयाचे खापर कार्यकर्त्यांवर फोडले आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्रचारात आघाडी न घेतल्याने अपयश आले असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे.\nकोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीत दिवंगत नेते विलासराव देशमुख यांच्या ६८ व्या जयंतीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सहकारमंत्री पाटील यांनी काँग्रेसचे अनेक प्रमुख पदाधिकारी उपस्थितीत कार्यकर्त्यांवरच हल्ला चढवला.\nपाटील म्हणाले, लोकसभा निवडणुकीत काँग्रेस कार्यकत्रे प्रचारात कमी पडल्याने विरोधकांनी याचा फायदा घेतला. विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना सुद्धा कमी पडल्याची खंत व्यक्त करत आगामी विधानसभा निवडणुकांत स्वबळावर लढायचं की एकत्र लढायचं याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील असेही त्यांनी या वेळी सांगितले. यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी हे पक्ष स्वतंत्रपणे लढतील अशी चर्चा सुरू झाली आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nकोल्हापूर महालक्ष्मी मंदिराकडे जमा असलेल्या सोन्याची किंमत १२ कोटी २१ लाख रुपये\nकोल्हापूर डीसीसी बँकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना ‘अच्छे दिन’, पेन्शनमध्ये चौपट वाढ\nलग्नासाठी दोन महिला पोलिसांकडून छळ, कोल्हापूरात पोलिसाने संपवले जीवन\n कोल्हापुरात २० नगरसेवकांचं पद रद्द\nही सरकारची नाही, विरोधकांचीच परीक्षा – पंतप्रधान मोदी\nसुशांतच्या मृत्यूपूर्वी काही दिवस आधी रियाने मुंबईत घेतले दोन आलिशान फ्लॅट्स\nश्रुती मोदी आहे तरी कोण सुशांतच्या मृत्यूप्रकरणी CBI ने तिच्या विरोधात दाखल केला गुन्हा\nसुशांत सिंहच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे देण्यास रिया चक्रवर्तीचा विरोध, म्हणाली...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल शंकुतला देवींनी मृत्यूआधी केलेली 'ती' भविष्यवाणी ठरली खरी\nसोनू सूदच्या मदतीचा ओघ कायम; रशियात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना केलं एअरलिफ्ट\nराज्यातील ग्रामीण भागांमधील करोना प्रादुर्भाव चिंताजनक\nकंपनी सेक्रेटरी प्रवेश परीक्षा ऑनलाइन\nदेशात २४ तासांत ६२,५३८ रुग्ण\nमुंबईतील ७७ टक्के रुग्ण करोनामुक्त\nमशिदीच्या पायाभरणीस जाणार नाही - आदित्यनाथ\nवकील तूर्त अत्यावश्यक सेवेत नाहीत\nऑनलाइन वर्गाना प्राध्यापकांचा विरोध\nतंत्रशिक्षण पदविका प्रवेशप्रक्रिया सोमवारपासून\nमुंबईतील मॉल्समध्ये ‘आरोग्य सेतू’ची ग्राहकांवर सक्ती\nयूपीएससी गुणवंताशी सोमवारी संवाद\n1 तुफान वादळी पावसाने कराड तालुक्याला झोडपले\n2 दीपस्तंभ, किलबिल व अस्मिता; तीन नवे प्रकल्प राबवणार\n3 मिरजगाव परिसरातील २१ गावांतील शेतक-यांचा मोर्चा\nअजित पवार मनसे नगरसेवकावर भडकले; म्हणाले, \"आमचे चार मंत्री करोना पॉझिटिव्ह आलेत\"X\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nपरदेश शिष्यवृत्तीसाठी इच्छुक विद्यार्थ्यांना धनंजय मुंडेंच्या निर्णयामुळे मोठा दिलासा\nखासगी रुग्णालयांकडून होणारी अवाजवी शुल्क आकारणी रोखणार भरारी पथके\n‘ग्रीन अर्थ ऑर्गनायझेशन’चे वृक्ष लागवडीच्‍या क्षेत्रातील कार्य अनुकरणीय – आ. सुधीर मुनगंटीवार\nप्रथम वर्ष प्रवेशापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा\nपंढरपूर शहरात संचारबंदीची कडक अंमलबजावणी\n“भाजपा महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला लागलेला कलंक”\nगणपतराव देशमुख यांना आबासाहेब वीर पुरस्कार जाहीर\n‘त्या’ वक्तव्याप्रकरणी इंदुरीकर महाराजांना न्यायालयाकडून तूर्तास दिलासा\nजिल्हा काँग्रेसमध्ये नेतृत्व बदलाच्या हालचाली", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mahaenews.com/154183/", "date_download": "2020-08-07T21:13:40Z", "digest": "sha1:BFXWXAQAPZ2GBH672746ZHI3XZX3C74N", "length": 24955, "nlines": 236, "source_domain": "mahaenews.com", "title": "'सुशांतसिंग प्रकरणी बिहार पोलिसांना तपासाची परवानगी नाही', गृहराज्यमंत्र्यांचं वक्तव्य | Mahaenews", "raw_content": "\n विमान अपघातात ठार झालेला पायलट महाराष्ट्राचा सुपुत्र, दीपक साठे यांनी गमावला जीव\n#CoronaVirus: कोरोना लस 225 रुपयांना उपलब्ध होणार, सिरम इन्स्टिट्यूटचा बिल गेट्स फाऊंडेशनसोबत 10 कोटी डोसचा करार\nविमानतळावर एअर इंडियाचं विमान क्रॅश, विमानाचे दोन तुकडे\nमुंबईत परतणाऱ्यांसाठी आता १४ दिवसांचा होम क्वारंटाइन; पालिकेचा निर्णय\nकोरोनाविरुद्धच्या लढाईत मोठं यश, १२ ऑगस्ट रोजी रशिया करणार लसीची नोंदणी\nSushant Sing Suicide Case: ईडीकडून रियाची कसून चौकशी, भाऊ शौविक कार्यालयात दाखल\n…जर… तर…पण…शिवसेना आज देशातील मोठा राष्��्रीय पक्ष असता \nमुंबईसह राज्यभरात पावसाचा जोर ओसरला\n पाच दिवसात सोने दरात साडेतीन हजारांची वाढ, तोळ्याचा भाव तब्बल…\nपरदेश शिष्यवृत्तीसाठी इच्छुक विद्यार्थ्यांना सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचा दिलासा\nHome breaking-news ‘सुशांतसिंग प्रकरणी बिहार पोलिसांना तपासाची परवानगी नाही’, गृहराज्यमंत्र्यांचं वक्तव्य\n‘सुशांतसिंग प्रकरणी बिहार पोलिसांना तपासाची परवानगी नाही’, गृहराज्यमंत्र्यांचं वक्तव्य\nमुंबई : सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी बिहार पोलिसांना महाराष्ट्रात तपासाची परवानगी देण्यात आलेली नाही, असं गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई म्हणाले आहेत. बिहार पोलिसांचा अर्ज आत्ताच आला आहे, त्यामुळे त्यांना तपासासाठी आवश्यक कागदपत्र पुरवण्याबाबत महाराष्ट्र सरकार कायदेशीर सल्ला घेणार असल्याचं वक्तव्य शंभुराज देसाई यांनी केलं आहे.\nसुशांतसिंग राजपूत प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याचा प्रश्नच नाही, असंही शंभुराज देसाई यांनी स्पष्ट केलं आहे. बिहार पोलीस मुंबईमध्ये आले आहेत. बिहारमध्ये दाखल झालेल्या एफआयआर प्रकरणी महाराष्ट्रात चौकशी करण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती बिहार पोलिसांनी मुंबई पोलिसांना केली आहे. याबाबत मुंबई पोलिसांनी कोणताही निर्णय घेतला नसल्याचंही शंभुराज देसाई यांनी सांगितलं.\nसुशांतसिंग राजपूत राजपूतचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट मिळवण्यासाठी सध्या बिहार पोलीस प्रयत्नशील आहेत. मुंबई पोलिसांनी बिहार पोलिसांना सुशांतचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट दिला नाही, म्हणून बिहार पोलिसांनी कूपर हॉस्पिटल गाठलं. कूपर हॉस्पिटलमध्ये बिहार पोलिसांनी सुशांतच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टची मागणी केली आहे. पण कूपर हॉस्पिटलनेही बिहार पोलिसांना रिपोर्ट दिला नाही.\nपोस्टमॉर्टम रिपोर्ट हवा असल्यास योग्य मार्गाने मागावा, असं कूपर हॉस्पिटलने बिहार पोलिसांना सांगितलं आहे. मुंबई पोलिसांकडून अथवा योग्य मार्गाने हा अहवाल घ्यावा, असं उत्तर कूपर हॉस्पिटलने बिहार पोलिसांना दिलं आहे. त्यामुळे बिहार पोलिसांच्या हाती अजूनही सुशांतचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आलेला नाही.\nआज सकाळी बिहार पोलिसांनी वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये भेट दिली. मुंबई पोलीस सहकार्य करत असल्याचंही बिहार पोलिसांनी सांगितलं. वांद्रे पोलीस स्टेशनला भेट दिल्यान��तर बिहार पोलीस दिग्दर्शक रुमी जार्फीच्या घरीही गेले.\nसुशांतसिंग राजपूत प्रकरणावरुन कालच मुंबई पोलीस आणि बिहार पोलिसांमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. मुंबईच्या रस्त्यावर मुंबई आणि बिहार पोलीस आमने-सामने आलेले पाहायला मिळाले. बिहार पोलिसांचे अधिकारी अंधेरीमध्ये पोलीस उपायुक्तांना भेटायला गेले होते. यानंतर बिहार पोलिसांना मीडियाशी बोलायचं होतं, पण मुंबई पोलिसांनी बिहार पोलिसांना माध्यमांबरोबर बोलू दिलं नाही. तसंच बिहार पोलीस अधिकाऱ्यांना जबरदस्ती गाडीत घालून मुंबई पोलीस घेऊन गेले.\nसुशांत सिंहच्या बहिणीने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना या प्रकरणात लक्ष घालण्याचे आवाहन\nUnlock 3.0 : राज्य सरकारच्या परवानगीनंतर पिंपरी-चिंचवड शहरातील नियमावली जाहीर\n विमान अपघातात ठार झालेला पायलट महाराष्ट्राचा सुपुत्र, दीपक साठे यांनी गमावला जीव\n#CoronaVirus: कोरोना लस 225 रुपयांना उपलब्ध होणार, सिरम इन्स्टिट्यूटचा बिल गेट्स फाऊंडेशनसोबत 10 कोटी डोसचा करार\nविमानतळावर एअर इंडियाचं विमान क्रॅश, विमानाचे दोन तुकडे\nमुंबईत परतणाऱ्यांसाठी आता १४ दिवसांचा होम क्वारंटाइन; पालिकेचा निर्णय\nकोरोनाविरुद्धच्या लढाईत मोठं यश, १२ ऑगस्ट रोजी रशिया करणार लसीची नोंदणी\nSushant Sing Suicide Case: ईडीकडून रियाची कसून चौकशी, भाऊ शौविक कार्यालयात दाखल\n…जर… तर…पण…शिवसेना आज देशातील मोठा राष्ट्रीय पक्ष असता \nमुंबईसह राज्यभरात पावसाचा जोर ओसरला\n पाच दिवसात सोने दरात साडेतीन हजारांची वाढ, तोळ्याचा भाव तब्बल…\nपरदेश शिष्यवृत्तीसाठी इच्छुक विद्यार्थ्यांना सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचा दिलासा\n विमान अपघातात ठार झालेला पायलट महाराष्ट्राचा सुपुत्र, दीपक साठे यांनी गमावला जीव\n#CoronaVirus: कोरोना लस 225 रुपयांना उपलब्ध होणार, सिरम इन्स्टिट्यूटचा बिल गेट्स फाऊंडेशनसोबत 10 कोटी डोसचा करार\nविमानतळावर एअर इंडियाचं विमान क्रॅश, विमानाचे दोन तुकडे\nमुंबईत परतणाऱ्यांसाठी आता १४ दिवसांचा होम क्वारंटाइन; पालिकेचा निर्णय\nकोरोनाविरुद्धच्या लढाईत मोठं यश, १२ ऑगस्ट रोजी रशिया करणार लसीची नोंदणी\nSushant Sing Suicide Case: ईडीकडून रियाची कसून चौकशी, भाऊ शौविक कार्यालयात दाखल\n…जर… तर…पण…शिवसेना आज देशातील मोठा राष्ट्रीय पक्ष असता \n विमान अपघातात ठार झालेला पायलट महाराष्ट्राचा सुपुत्र, दीपक साठे यांनी गमावला जीव\n#CoronaVirus: कोरोना लस 225 रुपयांना उपलब्ध होणार, सिरम इन्स्टिट्यूटचा बिल गेट्स फाऊंडेशनसोबत 10 कोटी डोसचा करार\nविमानतळावर एअर इंडियाचं विमान क्रॅश, विमानाचे दोन तुकडे\nमुंबईत परतणाऱ्यांसाठी आता १४ दिवसांचा होम क्वारंटाइन; पालिकेचा निर्णय\nकोरोनाविरुद्धच्या लढाईत मोठं यश, १२ ऑगस्ट रोजी रशिया करणार लसीची नोंदणी\nSushant Sing Suicide Case: ईडीकडून रियाची कसून चौकशी, भाऊ शौविक कार्यालयात दाखल\n…जर… तर…पण…शिवसेना आज देशातील मोठा राष्ट्रीय पक्ष असता \n विमान अपघातात ठार झालेला पायलट महाराष्ट्राचा सुपुत्र, दीपक साठे यांनी गमावला जीव\n#CoronaVirus: कोरोना लस 225 रुपयांना उपलब्ध होणार, सिरम इन्स्टिट्यूटचा बिल गेट्स फाऊंडेशनसोबत 10 कोटी डोसचा करार\nविमानतळावर एअर इंडियाचं विमान क्रॅश, विमानाचे दोन तुकडे\nमुंबईत परतणाऱ्यांसाठी आता १४ दिवसांचा होम क्वारंटाइन; पालिकेचा निर्णय\nकोरोनाविरुद्धच्या लढाईत मोठं यश, १२ ऑगस्ट रोजी रशिया करणार लसीची नोंदणी\nSushant Sing Suicide Case: ईडीकडून रियाची कसून चौकशी, भाऊ शौविक कार्यालयात दाखल\n…जर… तर…पण…शिवसेना आज देशातील मोठा राष्ट्रीय पक्ष असता \nमुंबईसह राज्यभरात पावसाचा जोर ओसरला\n पाच दिवसात सोने दरात साडेतीन हजारांची वाढ, तोळ्याचा भाव तब्बल…\nपरदेश शिष्यवृत्तीसाठी इच्छुक विद्यार्थ्यांना सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचा दिलासा\nअरबी समुद्रात 40 मैलावर अडकलेल्या मच्छिमारांची अखेर सुटका\nमला गुरांचा चाराही खावा लागला तरी चालेल, पण…: शोएब अख्तर\n‘लोकांनी घराबाहेर पडू नये, कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून मुंबईत साचू दिलं’ – प्रसाद लाड\n1 सप्टेंबर ते 14 नोव्हेंबर पासून टप्प्याटप्प्याने शाळा सुरु करण्यााचा केंद्र सरकारचा विचार\nनॉन चायनीज स्मार्टफोनवर जबरदस्त मिळतेय सूट\nएकनाथ खडसेंना वाढीव वीजबिलाचा ‘शॉक’, बिलात सूट देण्याची मागणी\nपंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली तर, सांगलीत कृष्णा नदीपात्रातही 15 बोटी तैनात\n#CoronaVirus: वर्षांवरील कलाकारांना पुन्हा शूटिंगची परवानगी, ठाकरे सरकारचा आदेश हायकोर्टाने बदलला\nनांदेडमधील भाजपा खासदार चिखलीकरांना कोरोनाची लागण\nएकनाथ खडसेंना महावितरणकडून 1 लाख 4 हजारांचे वाढीव वीज बिल\n#CoronaVirus | क्वारंटाईनमधून १२९ जण वरळी कोळीवाड्यात परतले\nशालेय अभ्यासक्रमात ‘शरद कमळ बघ’,याव�� शरद पवार म्हणतात…\n‘छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव शौचालयाला\nउद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यात शरयू किनारी आरती नाही\n#Covid-19 | कार्यालये सुरु करण्यापूर्वी निर्जंतुक करणे बंधनकारक\nराज्याच्या अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या घोषणा\nकोरोनाचा संशयित रुग्ण रत्नागिरीत, शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल\nयेत्या दोन वर्षांत सर्व ग्रामपंचायती ऑप्टिकल फायबरने जोडणार : मुख्यमंत्री\nस्थायी समितीकडून तब्बल दोन कोटी ६६ हजार रुपयांची विकासकामे मंजूर\n१७०० कोटींच्या लेखापरीक्षणासाठीएक महिन्यात फायली उपलब्धकरून द्या: सीमा सावळे\nपिंपळे सौदागरमध्ये प्लॅस्टिक बॅग्ज वापराला बंदी\nराज्यात 1 लाखापर्यंत थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांची यादी मागवली\nराणीबागेमध्ये जाण्यास महापौर विश्वनाथ महाडेश्वर नाखुश\nकोयनेतून ३०७४ क्युसेकने विसर्ग…कर्नाटकची तहान भागविण्यासाठी पाणी\nमहिलांवरील अत्याचार कमी करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे : जया बच्चन\nतीचे संबंध ‘कासव’ गतीने सुधारत आहेत : उद्धव ठाकरे\nरिझर्व्ह बँकेचे नियम मोडल्याचा बँकांना फटका…राज्यातल्या १२ बँकांवर टाच\nनागरिकहो….’आधार’नं लिंक नसलेली बँक खाती बंद होणार\n विमान अपघातात ठार झालेला पायलट महाराष्ट्राचा सुपुत्र, दीपक साठे यांनी गमावला जीव\nआता, दररोज बदलणार पेट्रोल-डिझेलच्या किंमती\nmahaenews.com हे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nमुख्य कार्यालय : महाईन्यूज,पत्ता : विश्वकर्मा बिल्डींग, जे. के. सावंत मार्ग, दादर, मुंबई, २८.\nपुणे विभागीय कार्यालय : महाईन्यूज, विशाल ई-स्क्वेअर सिनेमा जवळ, पिंपरी -चिंचवड,पुणे ४११०१८\nउस्मानाबाद विभागीय कार्यालय : तांबरी, कलेक्टर निवासस्थानाच्या पाठीमागे, उस्मानाबाद.\nसोलापूर विभागीय कार्यालय: होडगी रोड, चेतन फौंड्रीसमोर, सोलापूर.\nकोल्हापूर विभागीय कार्यालय: जय गणेश बिल्डींग, सायबर चौक, विद्यापीठ रोड, कोल्हापूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/maharashtra-cabinet-expansion-delay-ncp-minister-says-we-fear-that-bjp-may-try-to-do-a-karnataka-style-experiment-in-the-state/articleshow/72515753.cms", "date_download": "2020-08-07T21:50:29Z", "digest": "sha1:SRZJX3YABFN6BUFJFU2BB3PLP2LIIYM4", "length": 19916, "nlines": 129, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nभाजपच्या भीतीनं ठाकरे मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस महाविकास आघाडीच्या सरकारचं खातेवाटप जाहीर झालं असून, ठाकरे यांच्यासह सात जणांना तब्बल ५६ खात्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र, हे तात्पुरते खातेवाटप असल्याचं राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री जयंत पाटील यांनी स्पष्ट केलंय.\nमुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस महाविकास आघाडीच्या सरकारचं खातेवाटप जाहीर झालं असून, ठाकरे यांच्यासह सात जणांना तब्बल ५६ खात्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र, हे तात्पुरते खातेवाटप असल्याचं राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री जयंत पाटील यांनी स्पष्ट केलंय. खातेवाटप जाहीर झालं असलं तरी, भाजपच्या भीतीनं ठाकरे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडला आहे, अशी माहिती आता समोर आली आहे.\nराज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं. २८ नोव्हेंबरला शपथविधी पार पडला. पंधरा दिवस उलटून गेल्यानंतर सगळेच मंत्री बिनखात्याचे असल्याची टीका होऊ लागली. अखेर महाविकास आघाडीच्या सरकारचे खातेवाटप करण्यात आलं. सात मंत्र्यांवर तब्बल ५६ खात्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. शिवसेनेकडे गृह आणि नगरविकास, राष्ट्रवादीकडे अर्थसहीत गृहनिर्माण आणि ग्रामविकास, तर काँग्रेसकडे महसूलसह अन्य महत्वाची खाती देण्यात आली आहे. हे खातेवाटप तात्पुरते असल्याचं राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. नागपूरमधील हिवाळी अधिवेशनानंतर ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.\nवातावरण कडक आहे; रोज उठून पक्षाविरुद्ध बोलू नका: चंद्रकांत पाटील\nखातेवाटप जाहीर होण्यास विलंब होईल असं कुणालाही वाटलं नव्हतं. पण शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या पातळीवर अखेर निर्णय झाला. तात्पुरते खातेवाटप जाहीर केलं आहे. समतोल साधण्याचा प्रयत्न केला गेला आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांना महत्वाची खाती देण्यात आली आहेत. त्यामुळं आता कोणतीही अडचण निर्माण होणार नाही, अशी माहिती एका मंत्र्यानं दिली.\nमहाराष्ट्र भयमुक्त करू; एकनाथ शिंदे यांचं आश्वासन\nकलह टाळण्यासाठी 'गृह' तात्पुरते सेनेकडे\nउपमुख्यमंत्रिपदी अजित पवार की जयंत पाटील\nउपमुख्यमंत्रिपद नेमकं कुणाला देणार याबाबत प्रचंड उत्सुकता आहे. 'उपमुख्यमंत्रिपद कुणाला द्यायचं हे शरद पवार, उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात हे ठरवतील. विधानसभा अध्यक्षपद जर काँग्रेसला दिलं गेले तर उपमुख्यमंत्रिपद राष्ट्रवादीला दिलं जाईल. त्यानंतर उपमुख्यमंत्रिपद अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यापैकी कुणाला द्यायचं हा निर्णय घेतला जाईल, असंही या मंत्र्यानं सांगितलं.\n'या' भीतीनं मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय नाही\nराज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनानंतर ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचं सांगितलं जात आहे. सध्याचं खातेवाटप हे तात्पुरतं असल्याचं स्पष्ट झालं आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर यथोचित खातेवाटप होणार आहे. एका मंत्र्यानं मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर का पडलं आहे, यामागील कारण सांगितलं आहे. 'भाजपनं कर्नाटकात जो प्रयोग केला, तसं राज्यात घडू नये, या भीतीनं योग्य खबरदारी घेतली जात आहे. अधिवेशन काळात काही आमदारांनी पाठिंबा काढून घेतला तर सरकार कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळं कोणताही धोका पत्करायचा नाही,' असं त्यांनी सांगितलं.\nउद्धव ठाकरे, मुख्यमंत्री : कोणत्याही मंत्र्यांना विवक्षितपणे नेमून न दिलेले विभाग किंवा त्यांचे भाग.\nएकनाथ शिंदे : गृह, नगर विकास, वने, पर्यावरण, पाणी पुरवठा व स्वच्छता, मृदा व जलसंधारण, पर्यटन, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), संसदीय कार्य, माजी सैनिक कल्याण.\nछगन भुजबळ : ग्रामविकास, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता, अन्न व औषध प्रशासन.\nबाळासाहेब थोरात : महसूल, ऊर्जा व अपारंपरिक ऊर्जा, वैद्यकीय शिक्षण, शालेय शिक्षण, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय.\nसुभाष देसाई : उद्योग आणि खनिकर्म, उच्च व तंत्रशिक्षण, क्री���ा व युवक कल्याण, कृषि, रोजगार हमी योजना, फलोत्पादन, परिवहन, मराठी भाषा, सांस्कृतिक कार्ये, राजशिष्टाचार, भूकंप पुनर्वसन, बंदरे आणि खारभूमी विकास.\nजयंत पाटील : वित्त आणि नियोजन, गृहनिर्माण, सार्वजनिक आरोग्य, सहकार व पणन, अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण, कामगार, अल्पसंख्याक विकास.\nडॉ. नितीन राऊत : सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), आदिवासी विकास, महिला व बाल विकास, वस्त्रोद्योग, मदत व पुनर्वसन, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\n‘चला हवा येऊ द्या’विरोधात संताप...\nAaditya Thackeray: 'पावसात बाहेर पडण्यासारखी मुंबई ठेवल...\nAaditya Thackeray: आदित्य ठाकरे धमकी देत आहेत का\nAaditya Thackeray आदित्य ठाकरे यांनी मौन सोडले; सुशांतच...\nवातावरण कडक आहे; रोज उठून पक्षाविरुद्ध बोलू नका: चंद्रकांत पाटील महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nशिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी महाराष्ट्र मंत्रिमंडळ विस्तार भाजप उद्धव ठाकरे सरकार uddhav thackeray government shivsena-congress-ncp Maharashtra cabinet expansion BJP\nसुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी रिया चक्रवर्तीला अटक होणार\n'संयुक्त राष्ट्रा'च्या गाडीतील आक्षेपार्ह सेक्स व्हिडिओ व्हायरल\nहरयाणा: सेक्स रॅकेट उघडकीस\nमार्क्ससाठी सेक्स घोटाळा: विरोधकांची CBI चौकशीची मागणी\nऔरंगाबादमध्ये जीवाची बाजी लावून तरुणांनी वाचवले बुडणाऱ्या तरुणाचे प्राण\nराफेल विमाने भारतात दाखल, नौदलाकडून स्वागत\nमुंबईराज्यात महावीजबिल घोटाळा; सरकारवर भाजपचा 'हा' गंभीर आरोप\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\nमुंबईरिया चक्रवर्तीची ८ तास चौकशी; कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता\nदेशकेरळ विमान दुर्घटना टेबलटॉप रनवेमुळे समजून घ्या दुर्घटनेचं कारण\nकोल्हापूरब्रह्मनाळमध्ये नवी बोट पोहचताच परत मागितली; मंत्र्याने केला फोन\nदेशकेरळमध्ये भीषण विमान अपघात; दोन पायलटसह १४ जण ठार\nजळगावजळगावचं टेन्शन वाढलं; करोनाबाधितांचा 'हा' आकडा धोक्याचा\nमुंबईदिवसभरात १० हजार ९०६ रुग्णांची करोनावर मात; ३०० दगावले\nदेशकुठल्याही स्थितीसाठी सज्ज राहा, लष्कर प्रमुखांचे आदेश\nआजचं भविष्यमकर : स्वतःच्या आनंदात रममाण व्हाल; वाचा, आजचे राशीभविष्य\nमोबाइलसर्वात जास्त विकला जाणारा अँड्रॉयड फोन झाला स्वस्त; नवी किंमत पाहा\nहेल्थनिरोगी आरोग्यासाठी वयानुसार किती वेळ झोपणे ठरेल योग्य\nविज्ञान-तंत्रज्ञानइंडियन ब्रँड Shinco चे ३ जबरदस्त टीव्ही लाँच, जाणून घ्या किंमत-फीचर्स\nरिलेशनशिपभावाच्या संगतीत बहिण बनू शकते एक चांगली व्यक्ती, आम्ही नाही विज्ञान म्हणतंय हे\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%A8_%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BE", "date_download": "2020-08-07T22:29:12Z", "digest": "sha1:IIQBVGGELGSX2KAX3KNZNQJ4ZZ3QSCKA", "length": 4700, "nlines": 70, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "व्हेनेशियन भाषा - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nव्हेनेशियन ही इटलीच्या व्हेनेतो प्रदेशामध्ये उगम पावलेली रोमान्स भाषासमूहामधील एक भाषा आहे. सध्या ह्या भाषेचे सुमारे २२ लाख वापरकर्ते आहेत. ही भाषा इटालियन पासून पूर्णपणे भिन्न आहे.\nरियो ग्रांदे दो सुल\nvec (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nLast edited on २६ एप्रिल २०२०, at १६:००\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २६ एप्रिल २०२० रोजी १६:०० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%B5_%E0%A4%93%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4", "date_download": "2020-08-07T21:48:44Z", "digest": "sha1:ZGSU6WKTEJ4U7UWWQVQDTA3EXCHID7Z2", "length": 3455, "nlines": 44, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "सारातोव ओब्लास्त - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nसारातोव ओब्ल��स्त (रशियन: Саратовская область ; सारातोव्स्काया ओब्लास्त) हे रशियाच्या संघातील एक ओब्लास्त आहे. ते वोल्गा केंद्रीय जिल्ह्यात वसले असून सारातोव येथे त्याची राजधानी आहे.\nसारातोव ओब्लास्तचे रशिया देशामधील स्थान\nक्षेत्रफळ १,००,२०० चौ. किमी (३८,७०० चौ. मैल)\nलोकसंख्या २६,०८,३०० (इ.स. २००२)\nघनता २६ /चौ. किमी (६७ /चौ. मैल)\nअधिकृत संकेतस्थळ (रशियन मजकूर)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १० ऑगस्ट २०१७ रोजी २१:४६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune-wari/saathchal-sant-dnyaneshwar-maharaj-palkhi-alandi-128832", "date_download": "2020-08-07T20:47:00Z", "digest": "sha1:6DRDWMPH4NCUUMJSDDKOYTPJR72YTXI4", "length": 18136, "nlines": 285, "source_domain": "www.esakal.com", "title": "#saathchal माउलींच्या जयघोषाने दुमदुमली अलंकापुरी | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर शनिवार, ऑगस्ट 8, 2020\n#saathchal माउलींच्या जयघोषाने दुमदुमली अलंकापुरी\nशनिवार, 7 जुलै 2018\nपंढरीच्या सुखा अंत पार नाही लेखा\nशेषा सहस्त्र मुखा न वर्ण वेची\nपंढरीच्या सुखा तोचि अधिकारी\nजन्मोजन्मी वारी घडली तया\nही भावना मनी ठेवून कपाळी बुक्का आणि भगव्या पताका उंचावत लाखो वैष्णव चार दिवसांपासून आळंदीत दाखल झाले. इंद्रायणीचा दोन्ही तीर आणि अवघी अलंकापुरी टाळमृदंगाचा गजर आणि माउली नामाच्या अखंड जयघोषाने आज दुमदुमून गेली.\nपंढरीच्या सुखा अंत पार नाही लेखा\nशेषा सहस्त्र मुखा न वर्ण वेची\nपंढरीच्या सुखा तोचि अधिकारी\nजन्मोजन्मी वारी घडली तया\nही भावना मनी ठेवून कपाळी बुक्का आणि भगव्या पताका उंचावत लाखो वैष्णव चार दिवसांपासून आळंदीत दाखल झाले. इंद्रायणीचा दोन्ही तीर आणि अवघी अलंकापुरी टाळमृदंगाचा गजर आणि माउली नामाच्या अखंड जयघोषाने आज दुमदुमून गेली.\nमाउलींच्या प्रस्थान सोहळ्याला हजेरी लावण्यासाठी राज्यभरातून अनेक छोट्या-मोठ्या दिंड्या दाखल झाल्या आहेत. रथापुढे सत्तावीस दिंड्या, रथामागे दोनशे एक आणि तात्पुरते नंबर दिलेल्या सुमारे तीनशेह���न अधिक दिंड्या वारीत सहभागी होण्यासाठी आळंदीत गेल्या चार दिवसांपासून आल्या आहेत. याशिवाय पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी दोन लाख वारकरी आळंदीत दाखल झाले आहेत.\nदोन दिवस पाऊस पडल्याने वारकऱ्यांमध्ये उत्साह होता. आज सकाळपासून वातावरण ढगाळ होते. मात्र, दहानंतर पुन्हा ऊन-सावल्यांचा खेळ सुरू झाला. पावसाने उघडीप दिल्याने वारकऱ्यांमध्ये उत्साह होता. शहरात ठिकठिकाणी राहुट्या आणि धर्मशाळांमधून टाळमृदंगाचा घोष अन्‌ हरिनामाचा गजर, ज्ञानेश्वरी पारायण सुरू होते.\nदुथडी भरून वाहणाऱ्या इंद्रायणीत स्नानासाठी आज पहाटेपासून वारकऱ्यांनी गर्दी केली होती. पाणीपातळी वाढत असल्याने इंद्रायणीच्या पाण्यात न उतरण्याचे आवाहन पोलिसांकडून वारंवार करण्यात येत होते. मात्र, वैष्णवांच्या या अलोट गर्दीने संपूर्ण इंद्रायणी परिसर गजबजला होता. इंद्रायणी तीरावर विविध दिंड्या भजन, भारूड अन्‌ माउलींचा जयघोष करत होत्या. वासुदेवांची हाळी सुरू होती.\nभक्तिरसात तल्लीन झालेल्या महिला पुरुष वारकरी आनंदाने फुगड्या खेळत होते. वारकऱ्यांचे खेळ मोबाईल, कॅमेऱ्यात टिपण्यासाठी अनेकांची लगबग सुरू होती. अनेकजण वारकऱ्यांबरोबर सेल्फी काढत होते. मंदिर परिसर आणि प्रदक्षिणा रस्त्यावर, देहूफाटा येथे दुकानांची गर्दी होती.\nपहाटेपासून माउलींच्या मंदिरात समाधी दर्शनासाठी गर्दी होती. दुपारी बारानंतर मात्र वारकऱ्यांना वेध लागले, ते मुख्य प्रस्थान सोहळ्याचे. माउलींच्या मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यांवर पोलिसांनी बॅरिकेड्‌स लावून फक्त दिंड्यांनाच सोडण्याचे नियोजन केले होते. प्रस्थान काळात माउलींच्या मंदिराकडे इतरांना जाण्यास बंदी होती. मानाच्या दिंड्यांना भराव रस्त्यावरून दोनच्या सुमारास मंदिरात प्रवेश देण्यात आला. या वेळी प्रदक्षिणा रस्त्यावरही वारकऱ्यांची गर्दी होती. त्यानंतर प्रस्थानाचा मुख्य कार्यक्रम सुरू झाला.\n‘माझे कपडे अन्‌ मोबाईल द्या’\nइंद्रायणीच्या पाणीपातळी वाढ झाल्याने गुरुवारी रात्री भक्ती सोपान पुलावरील दर्शनबारी बंद करण्यात आली होती. या वेळी एक वारकऱ्याला पोलिस पाण्यात उतरू नको; म्हणून प्रतिबंध करत होते. तरीही तो न जुमानता पाण्यात उतरला आणि वाहून गेला. सुमारे तीन ते साडेतीन तासांनंतर तो पुन्हा स्वतःहून बाहेर आला आणि सकाळी पोलिस चौकीत ��जर झाला. या वेळी त्याने पोलिसांकडे कपडे आणि मोबाईलची मागणी केली. पोलिसांनी या वारकऱ्यास त्यांच्या नातेवाइकांच्या ताब्यात दिले. दरम्यान, आवाहन करूनही अनेक वारकरी जीव धोक्‍यात घालून नदीपात्रात उतरत होते.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी\nरत्नागिरीत भक्तीला नाही तोड ; पुराच्या वेढ्यातही नामगजर\nरत्नागिरी : काजळी नदीच्या पुराचे पाणी तोणदे गावातील श्री सांब मंदिराच्या कौलांना लागले. मात्र अशा परिस्थितीतही ग्रामस्थांनी अखंड हरिनामचा सप्ताह सुरू...\nहोय.. अयोध्येतील श्रीरामांचा जळगावमध्ये होता निवास\nजळगाव : येथील ग्रामदैवत श्रीराम संस्थानमधील श्रीरामाची मुर्ती अयोध्येतील आहे. असे श्रीराम मंदिराला जुन्या दस्तऐवजावरून दिसते. यामुळे प्रभू...\nआष्ट्यात उपनगराध्यक्षपदासाठी इच्छुक घेताहेत गाठीभेटी\nआष्टा : आष्टा नगरपालिकेच्या राजकीय पटलावर स्वीकृत नगरसेवक निवडीनंतर आता उपनगराध्यक्ष बदलाच्या हालचाली गतीमान झाल्या आहेत. सहा-सहा महिन्याची ठरलेला...\nऐतिहासिक घटनांचा साक्षीदार औंधचा 'काजळवड' कोसळला\nसातारा : 'वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ हा संत तुकारामांचा अभंग लताबाईंच्या सुमधुर आवाजात ऐकताना आपल्या सभोवताली अरण्यच साकारल्याचा साक्षात्कार...\nडोंगराच्या कुशीतील यवतेश्वर; यादवकालीन श्री शंभू महादेव मंदिर\nश्रावण महिना हा सर्वानाच हवाहवासा वाटणारा पवित्र महिना. श्रावणातील साेमवारी भाविक माेठ्या भक्तीभावाने महादेवाच्या मंदिरांमध्ये जाऊन महादेवाचे दर्शन...\nशिराळ्यात आज नागपंचमी, पण पारंपरिक नागपूजा\nशिराळा : नागपंचमी सणाच्या अनुशंगाने जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार मंदिरात फक्त पारंपरिक पद्धतीने पुजन व मानाच्या पालखीचे आगमन होईल. मंदिरात...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/photos/international/coronavirus-corona-virus-changed-its-form-becoming-nine-times-more-dangerous-a301/", "date_download": "2020-08-07T21:15:19Z", "digest": "sha1:PKOR2MP2H2QCBK3XKQ24KI3N4OTPEE7Y", "length": 31091, "nlines": 328, "source_domain": "www.lokmat.com", "title": "coronavirus: चिंताजनक! कोरोना विषाणूने बदलले रूप, बनला पूर्वीपेक्षा नऊ पट अधिक खतरनाक - Marathi News | coronavirus: corona virus changed its form, becoming nine times more dangerous than before | Latest international News at Lokmat.com", "raw_content": "बुधवार ५ ऑगस्ट २०२०\nमोदी है तो मुमकीन है म्हणत प्रभू रामाचा एडिट केलेला फोटो ट्विट; आमदार राम कदम ट्रोल\nसुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरण : सीबीआयने तपास करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवरील सुनावणी तहकूब\nविरार - अलिबाग काँरीडोरच्या मार्गात सीआरझेडचा अडथळा\nश्रमिक ट्रेन रिकाम्या गेल्याने ४२ लाख रुपयांचे नुकसान\nभारतीय खेळाडूच्या मुंबईतील घरी शिरलं पाणी; वॉर्ड अधिकारी दाद देईना, आदित्य ठाकरेंकडे मागितली मदत\nसुशांतची एक्सगर्लफ्रेंड अंकिता लोखंडेने CBI मागणीवर लिहिले-'ज्या क्षणाची आम्ही वाट पाहत होतो तो आला'\nदिशा सालियनच्या मृत्यूचे सत्य माहित होते सुशांतला, प्रेस कॉन्फरन्समध्ये करणार होता पोलखोल\nसुशांत सिंग राजपूत प्रकरणाची चौकशी सीबीआय करणार, अभिनेत्याच्या बहिणीने केले मोठे वक्तव्य\nरिया चक्रवर्तीच्या अडचणी वाढणार; सुप्रीम कोर्ट म्हणाले, सत्य समोर यायलाच हवे...\nसहने की सीमा होती है... अन् हेटर्सला अमिताभ बच्चन यांनी दानधर्माची भलीमोठी यादीच दिली\nसुप्रिया सुळे आणि अजित पवार याचं रक्षाबंधन\nसुशांतला न्याय मिळावाच पण शेतकरी आत्महत्येबद्दलही बोला\nअजित दादा पवारना मुख्यमंत्रीपदावर बघण्याची इच्छा\nकोरोना महामारीच्या अस्ताला सुरुवात \nविमा कंपन्या ई-पॉलिसी जारी करणार, ग्राहकांना 30 दिवसांची संधी मिळणार\nपावसाळ्यात सुका खोकला आणि कफची समस्या टाळण्यासाठी आधीच वापरा 'हे' सोपे उपाय\nकोरोनाचं नवीन औषध लॉन्च; सौम्य लक्षणं असलेल्या रुग्णांसाठी ५० रुपयांपेक्षाही कमी किमतीत उपलब्ध होणार\ncoronavirus: रशियाने खरोखरच विकसित केली कोरोनावरील लस\nभारताची पहिली कोरोना लस पाण्याच्या बॉटलपेक्षाही कमी दरात मिळणार\nरायगड- कुंडलिका नदीनं धोक्याची पातळी ओलांडली; रोहा शहराचा संपर्क तुटला\nमोदी है तो मुमकीन है म्हणत प्रभू रामाचा एडिट केलेला फोटो ट्विट; आमदार राम कदम ट्रोल\nतमिळनाडूतील कोरोना बाधितांचा आकडा २ लाख ७३ हजार ४६० वर; आज ५ हजार १७५ कोरोना रुग्णांची न��ंद\nभारतीय खेळाडूच्या मुंबईतील घरी शिरलं पाणी; आदित्य ठाकरे यांच्याकडे मागितली मदत\nचेन्नई विमानतळार ७३१ ग्राम सोनं जप्त; सोन्याची किंमत ३४.५ लाख; कस्टम विभागाची कारवाई\nभंडारा - लाखनी येथे दहावीच्या परीक्षेत कमी गुण मिळाल्याने एका विद्यार्थिनीने गळफास लावून केली आत्महत्या\nमुंबईसह उपनगरात मुसळधार पावसाला सुरुवात; वांद्रे, अंधेरी, जोगेश्वरीत वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू\nऔरंगाबाद - परवानगी नसताना प्रभू रामाचं पूजन केल्यानं मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी केली अटक\nRam Mandir Bhumi Pujan : कोर्टात रामलल्लाची बाजू मांडणाऱ्या ९२ वर्षीय वकिलांनी टीव्हीवर पाहिला भूमिपूजन सोहळा\nमुंबईच्या धारावीत आज केवळ एक नवा कोरोना रुग्ण सापडला; परिसरातील एकूण बाधितांची संख्या २ हजार ५८९ वर\n मांजरीचं क्षेत्ररक्षण पाहून ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू थक्क\nCoronaVirus News : कोरोनाचा धडकी भरवणारा वेग जगभरात दर 15 सेकंदाला होतोय एकाचा मृत्यू\n''हा लोकशाही आणि धर्मनिरपेक्षतेचा पराभव आणि हिंदुत्वाचा विजय’’ ओवेसींनी व्यक्त केला संताप\nदादर, चर्चगेट, लालबाग परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस; पाणी साचल्यानं वाहनांचे मार्ग बदलले\nराम मंदिराच्या भूमिपूजनाचं पौरोहित्य करणाऱ्या पुरोहितांनी मोदींकडे मागितली अशी दक्षिणा...\nरायगड- कुंडलिका नदीनं धोक्याची पातळी ओलांडली; रोहा शहराचा संपर्क तुटला\nमोदी है तो मुमकीन है म्हणत प्रभू रामाचा एडिट केलेला फोटो ट्विट; आमदार राम कदम ट्रोल\nतमिळनाडूतील कोरोना बाधितांचा आकडा २ लाख ७३ हजार ४६० वर; आज ५ हजार १७५ कोरोना रुग्णांची नोंद\nभारतीय खेळाडूच्या मुंबईतील घरी शिरलं पाणी; आदित्य ठाकरे यांच्याकडे मागितली मदत\nचेन्नई विमानतळार ७३१ ग्राम सोनं जप्त; सोन्याची किंमत ३४.५ लाख; कस्टम विभागाची कारवाई\nभंडारा - लाखनी येथे दहावीच्या परीक्षेत कमी गुण मिळाल्याने एका विद्यार्थिनीने गळफास लावून केली आत्महत्या\nमुंबईसह उपनगरात मुसळधार पावसाला सुरुवात; वांद्रे, अंधेरी, जोगेश्वरीत वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू\nऔरंगाबाद - परवानगी नसताना प्रभू रामाचं पूजन केल्यानं मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी केली अटक\nRam Mandir Bhumi Pujan : कोर्टात रामलल्लाची बाजू मांडणाऱ्या ९२ वर्षीय वकिलांनी टीव्हीवर पाहिला भूमिपूजन सोहळा\nमुंबईच्या धारावीत आज केवळ एक नवा कोरोना रुग्ण सापड���ा; परिसरातील एकूण बाधितांची संख्या २ हजार ५८९ वर\n मांजरीचं क्षेत्ररक्षण पाहून ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू थक्क\nCoronaVirus News : कोरोनाचा धडकी भरवणारा वेग जगभरात दर 15 सेकंदाला होतोय एकाचा मृत्यू\n''हा लोकशाही आणि धर्मनिरपेक्षतेचा पराभव आणि हिंदुत्वाचा विजय’’ ओवेसींनी व्यक्त केला संताप\nदादर, चर्चगेट, लालबाग परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस; पाणी साचल्यानं वाहनांचे मार्ग बदलले\nराम मंदिराच्या भूमिपूजनाचं पौरोहित्य करणाऱ्या पुरोहितांनी मोदींकडे मागितली अशी दक्षिणा...\nAll post in लाइव न्यूज़\n कोरोना विषाणूने बदलले रूप, बनला पूर्वीपेक्षा नऊ पट अधिक खतरनाक\nकोरोना विषाणूने रूप बदलले असून, त्याचे नवे रूप यूरोप आणि अमेरिकेत पसरत असल्याचे सबळ पुरावे एका जागतिक अध्ययनातून समोर आले आहेत.\nसध्या कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले आहे. या कोरोना विषाणूचा प्रतिबंध करण्यासाठी लस आणि औषध शोधण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ गेल्या सहा महिन्यांपासून आकाशपाताळ एक करत आहेत. भारतासह अनेक देशातील संशोधक कोरोनावर लस शोधण्याच्या समीप पोहोचले आहेत.\nमात्र अशा परिस्थितीत एक असं संशोधन समोर आले आहे ज्यामुळे जगभरातील संशोधकांसह अनेक देशांना धक्का बसण्याची शक्यता आहे. कोरोना विषाणूने रूप बदलले असून, त्याचे नवे रूप यूरोप आणि अमेरिकेत पसरत असल्याचे सबळ पुरावे एका जागतिक अध्ययनातून समोर आले आहेत. यासंदर्भातील वृत्त न्यूज २४ या हिंदी संकेतस्थळाने दिले आहे.\nकोरोना विषाणूच्या बदललेल्या रूपामध्ये लोकांना संक्रमित करण्याची अधिक क्षमता आहे. मात्र आधीच्या बदलांच्या तुलनेत हा विषाणू फार आजारी पाडत नाही.\nसंशोधकांच्या एका आंतरराष्ट्रीय पथकाने याची माहिती देताना सांगितले की, आता लोकांमध्ये संसर्ग पसरवत असलेले कोरोनाचे हेच मुख्य रूप आहे. ला जोला इंस्टिट्युट फॉर इम्युनोलॉजी आणि एरोनोव्हायरस इम्युनोथेरेपी कंसोर्टियच्या एरिका ओल्मन सेफायर यांनी या संशोधनाचे काम केले आहे. यासंदर्भात जर्नल सेलमध्ये प्रकाशित झालेले संशोधन हे काही जुन्या संशोधनावर आधारित आहे. जे टीमने आधीच प्रसिद्ध केले होते.\nअनुवांशिक क्रमवारीबाबत आतपर्यंतच्या माहितीमधून कोरोना विषाणूचे एक नवे रूप समोर आल्याचे संकेत मिळत आहेत. आता संशोधकांच्या या पथकाने याबाबत अधिक अनुवांशिक क्रमवारीची तपासणी केली आहे. तसेच प्रयोगशाळेत माणूस, प्राणी आणि कोशिकांसी संबंधित प्रयोगसुद्धा केले आहेत. ज्यामधून हे बदल दिसून येत आहेत. कोरोनाचे नवे रूप अधिक सामान्य असले तरी त्याच्या इतर रूपांपेक्षा अधिक संसर्गजन्य आहे.\nविषाणू ज्या संरचनेचा उपयोग करतो तो उतींनी संक्रमित करतो. आता या विषाणूला कुठल्याही लसीच्या माध्यमातून नियंत्रित करता येईल का याचा अभ्यास संशोधक करत आहेत. सध्या चाचण्या सुरू असलेल्या लसी ह्या प्रोटिन वाढवण्याचे काम करते. मात्र या लसी कोरोना विषाणूच्या आधीच्या रूपांचे अध्ययन करून तयार करण्यात आल्या आहेत.\nजर्नल सेलमध्ये प्रकाशित झालेल्या अध्ययनानुसार कोरोना विषाणूचे नवे रूप अधिक सामान्य बनले आहे. हे नवे रूप अमेरिका आणि युरोपमध्ये पसरलेल्या कोरोनाच्या आधीच्या रुपाला पूर्णपणे बदलत\nसंशोधकांच्या या गटाने संपूर्ण युरोप आणि अमेरिकेतील बाधितांमधून घेतलेल्या नमुन्यांचे परीक्षण केले आमि जीनोमची तपासणी केली. त्यांनी या जीनोमची तुलना करण्यासाठी सार्वजनिकपणे माहिती दिली आहे.\nतुलना केल्यानंतर कोरोनाची दोन रूपे ओळखण्यात मदत मिळाली आहे. १ मार्च २०२० च्या काळात जी६१४ हे रूप युरोपच्या बाहेर दुर्मिळ होते. मात्र मार्चच्या अखेरीस ते जगभरात फैलावले. तसेच डी६१४ हे रूप कोरोनाच्या साथीचे कारण ठरले. इंग्लंडमधील वेल्स, नॉटिंगहॅम भागात तसेच वॉशिंग्टनमध्ये जी६१४ पुन्हा दिसून आले आहे.\nसंशोधकांच्या म्हणण्यानुसार कोरोनाचे नवे रूप वेगाने वाढत आहे. ड्युक युनिव्हर्सिटीच्या डेव्हिड मोंटेफोर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या विषाणूचे प्रयोगशाळेत परीक्षण केले आहे. त्यानंतर सांगितले की, कोरोना विषाणूचा जी फॉर्म हा डी फॉर्मच्या तुलनेत तीन ते नऊ पट अधिक संसर्गजन्य होता. आता आमच्याकडे संशोधनातून मिळालेले पुरावे आहेत, त्यांच्या निष्कर्षांनुसार कोरोना विषाणूचे नवे रूप त्याच्या मूळ रूपापेक्षा अधिक संक्रमणशील असल्याचे दिसून येते.\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nकोरोना वायरस बातम्या आरोग्य आंतरराष्ट्रीय\nIN PICS : नाईट क्लबमध्ये भेट, प्रेम, लग्न अन् घटस्फोट... ; अशी होती मिनिषा-रेहानची लव्हस्टोरी\nSEE PICS : टीव्हीच्या ‘नागीन’वर सगळेच फिद���... निया शर्माच्या या फोटोंची होतेय चर्चा\n#ArrestRheaChakraborty ट्विटरवर होतोय ट्रेंड, युजर्स करताहेत रियाच्या अटकेची मागणी -PHOTOS\nपडद्यावर परफेक्ट दिसणा-या ‘या’ स्टार्सच्या विचित्र सवयी वाचून व्हाल हैराण\n'तेरे नाम'मध्ये बनली होती भिकारी, पण खऱ्या आयुष्यात दिसते 'लय भारी'; बघा तिची 'अदा'कारी \nIN PICS : अचानक गायब झाली होती ही अभिनेत्री, परतली ती इतकी बोल्ड रूपात की ओळखणे झाले होते कठीण\nदेशवासियांच्या भावनांपेक्षा BCCIला 440 कोटी महत्त्वाचे;IPL 2020 वर बंदी घालण्यासाठी गृहमंत्री अमित शाह यांना पत्र\nभाई, चर्चा तर होणारच ना; क्रिकेटपटूनं पत्नीला दिलं महागडं गिफ्ट; पाहा फोटो\nदंगल गर्ल बबिता फोगाटला लागली 'लॉटरी'; मिळालं महत्त्वाचं पद\nपाकिस्तानी खेळाडूंनी इंग्लंडमध्ये साजरी केली ईद; फॅन्सनी विचारलं मास्क कुठेय\nSo Cute : हार्दिक-नताशाचं बाळ दिसतं कसं माहित्येय ज्युनियर पांड्याचा फोटो व्हायरल\nIPL 2020ला एबी डिव्हिलियर्स, लसिथ मलिंगा यांच्यासह अनेक जण मुकणार जाणून घ्या संपूर्ण लिस्ट\nविमा कंपन्या ई-पॉलिसी जारी करणार, ग्राहकांना 30 दिवसांची संधी मिळणार\ncoronavirus: रशियाने खरोखरच विकसित केली कोरोनावरील लस\nकोरोनापेक्षा धोकादायक आहे ‘हा’ रोग; दरवर्षी या आजारामुळे १५ लाख लोकांचा मृत्यू होतो\n'या' औषधांच्या सेवनाने आरोग्यावर होत आहे नकारात्मक परिणाम; तज्ज्ञ म्हणाले की....\nCoronaVirus News : 'कोरोनावरील लस श्रीमंत देशांना आधी मिळेल, गरीब देश मागे राहतील'\nरेल्वेप्रवासादरम्यान कोरोना विषाणू कितपत धोकादायक ठरणार जाणून घ्या तज्ज्ञाचं मत\nभारतीय खेळाडूच्या मुंबईतील घरी शिरलं पाणी; वॉर्ड अधिकारी दाद देईना, आदित्य ठाकरे यांच्याकडे मागितली मदत\nसरपंच्याचा कार्यकाल संपताच पत्र्याचे शेड काढण्याचीमागणी\nप्रथम मैत्री, नंतर युवतीने दिला त्रास; तरुणाने सारी हकीकत लिहून उचलले टोकाचे पाऊल\nRam Mandir Bhumi Pujan : कोर्टात रामलल्लाची बाजू मांडणाऱ्या ९२ वर्षीय वकिलांनी टीव्हीवर पाहिला भूमिपूजन सोहळा\nवारणा धरण क्षेत्रात दुसऱ्या दिवशीही अतिवृष्टी\nRam Mandir Bhumi Pujan: परवानगी नसताना प्रभू रामाचं पूजन केल्यानं मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी केली अटक\nDisha Salian Case: नारायण राणेंच्या गंभीर आरोपानंतर पोलिसांचं पुराव्यांसाठी आवाहन\nRam Mandir Bhoomi Pujan: ज्यांचं सरकार ते श्रेय घेणारच, राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यावरून संजय राऊत यांचा टोला\nRam Mandir Bhumipujan :\"हा लोकशाही आणि धर्मनिरपेक्षतेचा पराभव आणि हिंदुत्वाचा विजय’’ ओवेसींनी व्यक्त केला संताप\nRam Mandir Bhumi Pujan : कोर्टात रामलल्लाची बाजू मांडणाऱ्या ९२ वर्षीय वकिलांनी टीव्हीवर पाहिला भूमिपूजन सोहळा\nAyodhya Ram Mandir Bhumipujan : शतकांची प्रतीक्षा संपली, राम जन्मभूमी आज मुक्त झाली - नरेंद्र मोदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/india-news/ayodhya-case-hearing-in-the-supreme-court-on-friday/articleshow/69255052.cms", "date_download": "2020-08-07T21:44:19Z", "digest": "sha1:33E34NMB3YKR7RCGJ5A5AI255H3BN6MP", "length": 11514, "nlines": 101, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "अयोध्या बातमी: अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nअयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी\nलोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच सर्वोच्च न्यायालयात शुक्रवारी अयोध्या प्रकरणी सुनावणी होणार आहे. ८ मार्च रोजी मध्यस्थता प्रक्रियेचा आदेश दिल्यानंतर पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टात या राजकीयदृष्ट्या अतिशय संवेदनशील प्रकरणाची सुनावणी होणार आहे.\nलोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच सर्वोच्च न्यायालयात शुक्रवारी अयोध्या प्रकरणी सुनावणी होणार आहे. ८ मार्च रोजी मध्यस्थी प्रक्रियेचा आदेश दिल्यानंतर पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टात या राजकीयदृष्ट्या अतिशय संवेदनशील प्रकरणाची सुनावणी होणार आहे.\nसरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. एस.ए. बोबडे, न्या. डी.वाय. चंद्रचूड, न्या. अशोक भूषण आणि न्या. एस. अब्दुल नजीर या पाच न्यायाधीशांचे घटनापीठ सुनावणी घेणार आहे. मार्च महिन्यात या घटनापीठाने रामजन्मभूमी-बाबरी मशीद जमीन वाद तोडग्यासाठी मध्यस्थीसाठी पाठवला होता. यासाठी कोर्टाने ३ सदस्यीय पॅनेलचीही स्थापना केली होती. या समितीत सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश एफ. एम. कलीफुल्ला यांच्यासह आध्यात्मिक गुरु श्री श्री रवीशंकर आणि ज्येष्ठ वकील श्रीराम पंचू यांचा समावेश होता.\nया पॅनेलने ८ आठवड्याच्या आत सुनावणी पूर्ण करायची होती. आतापर्यंत पॅनेलच्या कोणत्याही सदस्याने कोणतीही माहिती दिलेली नाही. या पार्श्वभूमीवर शुक्रवारच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\nभूमिपूजनावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर असभ्य भाषेत टी...\nराम मंदिरात पंतप्रधान मोदींचं काहीही योगदान नाही : सुब्...\nराम मंदिरासाठी २८ वर्ष अन्नत्याग, भूमिपूजनाला सोडणार व्...\nराजीव यांचा 'विराट' दौरा अधिकृत होता; हे घ्या पुरावे\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nसुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी रिया चक्रवर्तीला अटक होणार\n'संयुक्त राष्ट्रा'च्या गाडीतील आक्षेपार्ह सेक्स व्हिडिओ व्हायरल\nहरयाणा: सेक्स रॅकेट उघडकीस\nमार्क्ससाठी सेक्स घोटाळा: विरोधकांची CBI चौकशीची मागणी\nऔरंगाबादमध्ये जीवाची बाजी लावून तरुणांनी वाचवले बुडणाऱ्या तरुणाचे प्राण\nराफेल विमाने भारतात दाखल, नौदलाकडून स्वागत\nमुंबईरिया चक्रवर्तीची ८ तास चौकशी; कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\nLive: कोल्हापूरात दिवसभरात २४० करोना बाधित रुग्ण आढळले\nदेशचीनमधून बाहेर पडणाऱ्या विदेशी कंपन्यांना गुजरातचे रेड कार्पेट\nकोल्हापूरकोल्हापूरला पुराचा धोका कायम; पंचगंगेची पाणी पातळी ४५ फुटांवर\nदेश'अयोध्येत मशिदीसोबत रुग्णालय उभारण्यासाठी १ महिन्याचा पगार देणार'\nकोल्हापूरब्रह्मनाळमध्ये नवी बोट पोहचताच परत मागितली; मंत्र्याने केला फोन\nनागपूरअनैतिक संबंधात अडचण ठरणाऱ्या पतीची प्रियकराच्या मदतीने हत्या\nदेशकुठल्याही स्थितीसाठी सज्ज राहा, लष्कर प्रमुखांचे आदेश\nविज्ञान-तंत्रज्ञानइंडियन ब्रँड Shinco चे ३ जबरदस्त टीव्ही लाँच, जाणून घ्या किंमत-फीचर्स\nहेल्थनिरोगी आरोग्यासाठी वयानुसार किती वेळ झोपणे ठरेल योग्य\nमोबाइलसर्वात जास्त विकला जाणारा अँड्रॉयड फोन झाला स्वस्त; नवी किंमत पाहा\nआजचं भविष्यमकर : स्वतःच्या आनंदात रममाण व्हाल; वाचा, आजचे राशीभविष्य\nकरिअर न्यूजसीबीएसई फेरपरीक्षा होणार की नाही\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A5%8B%E0%A4%B3_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF", "date_download": "2020-08-07T22:10:07Z", "digest": "sha1:M66OLKEBZQ75I5M2KT2M6HQT5IHIZY3V", "length": 6942, "nlines": 48, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "चोळ साम्राज्य - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nचोळ साम्राज्य (तमिळ: சோழ நாடு, चोळर कुळ ; रोमन लिपी: Chola dynasty) हे दक्षिण भारतातील एक साम्राज्य होते. दक्षिण भारतातील हे सर्वांत दीर्घकाळ टिकलेले साम्राज्य होते. याचे सर्वांत जुने संदर्भ मौर्य सम्राट अशोकाने घडवून घेतलेल्या अशोकस्तंभांवरील लेखांत (निर्मितिकाळ अंदाजे इ.स.पू. २७३-इ.स.पू.२३२) आढळतात. त्यानंतर इ.स.च्या १३व्या शतकापर्यंत राज्यविस्ताराच्या कक्षा बदलत राहिल्या असल्या, तरीही चोळांची सत्ता टिकून होती.\nइ.स.पू. ३०० – इ.स. १२७९ →\nराजधानी तंजावर, गंगैकोंड चोलपुरम्\nक्षेत्रफळ ३६,००,००० वर्ग किमी चौरस किमी\nआजच्या देशांचे भाग भारत\nकावेरी नदीच्या खोऱ्यात चोळांच्या सत्तेचा उदय झाला. इ.स.च्या ९व्या शतकापासून इ.स.च्या १३व्या शतकापर्यंतचा काळ चोळ साम्राज्याचा परमोत्कर्षाचा काळ होता. पहिला राजराज चोळ व पहिला राजेंद्र चोळ यांच्या काळात चोळ साम्राज्य प्रभावी सैनिकी, आरमारी, आर्थिक व सांस्कृतिक सत्ता बनले. या काळात चोळांचे साम्राज्य भारतीय द्वीपकल्प व आग्नेय आशियात पसरले. पहिल्या राजराज चोळाने द्वीपकल्पीय दक्षिण भारत जिंकला, श्रीलंकेचा काही भाग जिंकून मालदीव द्वीपसमूहावर कब्जा मिळवला[ संदर्भ हवा ]. पहिल्या राजराजाचा पुत्र असलेल्या पहिल्या राजेंद्र चोळाच्या राजवटीत चोळ आरमाराने श्रीविजय साम्राज्यास नाविक युद्धात नमवून आग्नेय आशियात राज्य विस्तारले, तसेच पाटलीपुत्राच्या पाल साम्राज्याच्या सैन्याचा पराभव करत वर्तमान आंध्र प्रदेशातील गोदावरी तीरापर्यंत राज्य विस्तारले. इ.स.च्या १३व्या शतकाच्या आरंभी दक्षिण भारतात पांड्यांची प्रतिस्पर्धी सत्ता वाढू लागली, तसतसे चोळ साम्राज्यास उतरण लागली. अखेरीस इ.स. १२७९च्या सुमारास तिसऱ्या राजेंद्र चोळाच्या सैन्याचा पराभव करून पांड्यांनी चोळांची सत्ता संपुष्टात आणली[ संदर्भ हवा ].\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्��ार विनंत्या पाहा.\nLast edited on १८ एप्रिल २०१८, at १५:०९\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १८ एप्रिल २०१८ रोजी १५:०९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%AC_%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%80", "date_download": "2020-08-07T21:58:30Z", "digest": "sha1:UB3JIYK7FXIOI4YHOFWSTIIK6VYBJBEY", "length": 6643, "nlines": 169, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जेकब ब्लास्चेकोवस्की - विकिपीडिया", "raw_content": "\nजेकब ब्लास्चेकोवस्की पोलंड साठी खेळतांना\n१४ डिसेंबर, १९८५ (1985-12-14) (वय: ३४)\n१.७५ मीटर (५ फूट ९ इंच)\nबोरूस्सीया डोर्टमुंड १४१ (१४)\nपोलंड (१९) ८ (०)\nपोलंड (२१) ३ (१)\n* क्लब पातळीवरील सामने व गोल अद्ययावत तारीख: २६ मे २०१२.\n† खेळलेले सामने (गोल).\n‡ राष्ट्रीय संघ सामने अद्ययावत तारीख: २०:००, १२ जून २०१२ (UTC)\nकृपया फुटबॉल खेळाडू-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १९८५ मधील जन्म\nफुटबॉल खेळाडू विस्तार विनंती\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ एप्रिल २०२० रोजी १५:३० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%B9%E0%A5%89%E0%A4%95%E0%A5%80_%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%82", "date_download": "2020-08-07T21:47:46Z", "digest": "sha1:QBOX5Y3L3JRWJSMMHAD2FO2XKZ7HQY2W", "length": 9130, "nlines": 261, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:भारतीय हॉकी खेळाडू - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण २ उपवर्गांपैकी या वर्गात खालील २ उपवर्ग आहेत.\n► भारतीय पुरुष हॉकी खेळाडू‎ (१२१ प)\n► भारतीय महिला हॉकी खेळाडू‎ (१९ प)\n\"भारतीय हॉकी खेळाडू\" वर्गातील लेख\nएकूण १३६ पैकी खालील १३६ पाने या वर्गात आहेत.\nप्रदीप कुमार (हॉकी खेळाडू)\nसुरिंदर सिंग (हॉकी खेळाडू)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ डिसेंबर २००७ रोजी ११:०३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/girl-assaulted-facebook-account-3880", "date_download": "2020-08-07T21:37:14Z", "digest": "sha1:7GLYUS5KLQK776KRTVQDJNAYDJN5V36F", "length": 9385, "nlines": 129, "source_domain": "www.saamtv.com", "title": "तरुणीची फेसबुकद्वारे बदनामी | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nबुधवार, 5 डिसेंबर 2018\nजळगाव : तरुणीच्या मैत्रिणीच्या नावे बोगस फेसबुक अकाउंट तयार करत मैत्री करून नंतर ब्लॅकमेलिंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. चाळीसगाव पोलिसांत तक्रार झाल्यावर सायबर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद होऊन पोलिस पथकाने नाशिक रोड येथील रहिवासी \"सडकछाप मजनू'स अटक केली आहे.\nजळगाव : तरुणीच्या मैत्रिणीच्या नावे बोगस फेसबुक अकाउंट तयार करत मैत्री करून नंतर ब्लॅकमेलिंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. चाळीसगाव पोलिसांत तक्रार झाल्यावर सायबर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद होऊन पोलिस पथकाने नाशिक रोड येथील रहिवासी \"सडकछाप मजनू'स अटक केली आहे.\nचाळीसगाव शहरातील उच्चशिक्षित सुप्रिया (काल्पनिक नाव) ही तरुणी काही वर्षे नाशिकमध्ये शिक्षणासाठी होती. याची माहिती संशयितास असल्याने त्याने नाशिकच्या तिच्या मैत्रिणीच्या नावाने बोगस फेसबुक अकाऊंट तयार केले. त्यावर मुलींचे फोटो टाकून नंतर तक्रारदार तरुणीशी मैत्री केल्यावर तिचा मोबाईल नंबर मिळवून चॅटिंगद्वारे मेसेज टाकण्यास सुरवात केली होती. मॅसेजद्वारे बळजबरी करून तिचे क्‍लब केलेले फेक फोटो फेसबुकवर टाकून बदनामी केली. तसेच वेगवेगळ्या तीन मोबाईलद्वारे मेसेज व फोन करून करून त्रास दिला. या प्रकरणी दाखल गुन्ह्यात सायबर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अरुण निकम यांच्या मार्गदर्शनात श्रीकांत चव्हाण, ललित नारखेडे या दोघांनी तांत्रिक तपासाच्या आधारावर नाशिक रोड येथील लखन प्रितमदास चावला याला शोधून काढले असून रात्री त्याला ताब्यात घेत अटक करून जळगावी आणण्यात आले आहे.\nतरुणीचे लग्न मोडण्याची धमकी\nपोलिसांनी नाशिक रोड येथून अटक केलेल्या लखन प्रीतमदास चावला या तरुणाने तिची फेसबुक फ्रेन्ड असलेल्या तक्रारदार तरुणीला ब्लॅकमेलिंग करून येत्या काही महिन्यात होत असलेले लग्न मोडण्यापर्यंत मजल गाठली होती. पीडितेच्या कुटुंबीयांनी पोलिस ठाणे गाठत अखेर तक्रार केल्यावर पोलिसांनी संशयितास अटक केली.\nफेसबुक चाळीसगाव पोलिस नाशिक nashik शिक्षण education मोबाईल फोन\nतुमचे आवडते कलाकार देतायत धोका\nबॉलिवूड अभिनेत्री, अभिनेत्यांचे लाखो, कोट्यवधींचे सोशल मीडियावर फॉलोअर्स असतात. पण,...\nराम मंदिराच्या भूमिपूजनासाठीचा मुहूर्त अशुभ - शंकराचार्य बरसले\n5 ऑगस्टला पंतप्रधान मोदी अयोध्येत राममंदिराचं भूमिपूजन करणार आहेत. पण यासाठी जो...\nBREAKING | चीनने रशियाला केली अशी विनंती\nदोन्ही देशांत गेल्या काही आठवडय़ांच्या संघर्षांनंतर थोडीशी सकारात्मक स्थिती...\nनक्की वाचा | फेसबुकनंतर या कंपनीने केली भारतात गुंतवणूक\nनवी दिल्ली – फेसबुकनं जिओमध्ये ४३ हजार ५७४ कोटी रुपये गुंतवून ९.९ टक्के भागिदारी...\nवाचा | तर पदवी परीक्षा रद्द होणार \nमुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत वैद्यकीय शिक्षण विभागाच्या...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B2", "date_download": "2020-08-07T21:14:41Z", "digest": "sha1:IYMAXJHXBA3Z6ZPOICCQFJP7CHWHJFXH", "length": 44657, "nlines": 120, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "ताजमहाल - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nताजमहाल (उर्दू: تاج محل) हे भारतातील आग्रा नगरात यमुनानदीकाठी असलेले एक स्मारक असून हे जगातील सात आश्चर्यांपैकी एक गणले जाते. ताजमहाल हा मोगल स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. त्याची आर्किटेक्चरल शैली पर्शियन, ओट्टोमन, भारतीय आणि इस्लामिक आर्किटेक्चरच्या घटकांची एक अनोखी संमिश्रता आहे. १९८३ मध्ये, ताजमहाल युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ बनले. यासह, हे जागतिक वारसामध्ये प्राप्त झालेल्या सर्वोत्कृष्ट मानवी कार्यांपैकी एक म्हणून वर्णन केले गेले आहे. ताजमहाल हा देखील इस्लामिक आर्ट ऑफ इंडियाचा रत्नजडित घोषित करण्यात आला आहे. त्याचे पांढरे घुमट आणि टाइल संगमरवरीने आकारात झाकलेले आहेत, संरक्षित संगमरवरी ब्लॉक्स्च्या मोठ्या थरांनी बनविलेल्या इमारतींप्रमाणे बनविलेले नाहीत. मध्यभागी बांधलेले समाधी त्याच्या स्थापत्य श्रेष्ठतेमध्ये सौंदर्याचे संयोजन दर्शवते. ताजमहाल इमारत गटाचे वैशिष्ट्य म्हणजे ते पूर्णपणे सममितीय आहे. त्याचे बांधकाम वर्ष १६४८ मध्ये जवळजवळ पूर्ण झाले होते. उस्ताद अहमद लाहोरी हे बर्‍याचदा मुख्य डिझाइनर मानले जातात. मुगल बादशाहशहाजहान याने त्याच्या मुमताज महल या प्रिय पत्नीच्या मृत्युपश्चात तिच्या स्मृती प्रीत्यर्थ हे शुभ्र संगमरवरात स्मारक उभारले. ताज महालाचे बांधकाम इ.स. १६५३ मध्ये पूर्ण झाले. उस्ताद अहमद लाहौरी यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण २०,००० कामगारांनी हे बांधकाम पूर्ण केले. ताज महाल ही वास्तू मुघल स्थापत्यशैलीचे एक उदाहरण आहे. युनेस्कोने ताज महाल या वास्तूला इ.स. १९८३ मध्ये जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले गेले. प्रतिवर्षी सुमारे तीस लक्ष (३०,००,०००) पर्यटक ताज महालाला भेट देतात \nआग्रा, उत्तर प्रदेश, भारत\n७३ मी (२४० फूट)\nयुनेस्को जागतिक वारसा स्थान\nताजमहालच्या मध्यभागी पांढर्‍या संगमरवरी टॉवर आहे जो चौकोनी पायावर बांधलेला आहे. ही एक सममितीय इमारत आहे, ज्यास इव्हान म्हणजे विशाल वक्र (कमानी) गेट आहे. या इमारतीच्या वर एक मोठा घुमटाकार सुशोभित केलेला आहे. बर्‍याच मोगल थडग्यांप्रमाणेच त्याचे मूळ घटकही पर्शियन मूळचे आहेत.\nताजमहाल चा पाया ही एक बहु-कक्षीय रचना आहे. ही मुख्य खोली घन आहे, प्रत्येक किनार 55 मीटर आहे (पहा: मजल्याचा नकाशा, उजवीकडे). लांब बाजूंना एक जबरदस्त पिस्टाक, किंवा वाल्टेड कम��ल मर्यादा खोली आहे. यात वर बांधलेल्या कमानी बाल्कनीचा समावेश आहे.\nमुख्य कमानीच्या दोन्ही बाजूस एकापेक्षा दुसर्‍या शैलीवर दोन किंवा दोन अतिरिक्त पिस्ता दोन्ही बाजूंनी बनवलेल्या आहेत. त्याच शैलीमध्ये, खोलीच्या चारही बाजूंनी दोन पिष्टक (एकापेक्षा एक वर) बनवले गेले आहेत. ही रचना इमारतीच्या प्रत्येक बाजूला अगदी सममितीय आहे, यामुळे ही इमारत चौकाऐवजी अष्टकोन बनवते, परंतु कोपऱ्याच्या चारही बाजू इतर चार बाजूंपेक्षा खूपच लहान असल्याने त्यास चौरस म्हणणे योग्य ठरेल. समाधीस्थळाभोवती असलेले चार टॉवर मूळ बेस पोस्टच्या चार कोप यांमधून इमारतीच्या देखाव्याला चौकटीत बांधलेले दिसतात. मुख्य हॉलमध्ये मुमताज महल आणि शाहजहांची बनावट कबरे आहेत. ते अतिशय शोभेच्या आहेत आणि खालच्या मजल्यावर आहेत.\nथडग्यावर अत्यंत मोहक संगमरवरी मंदिराची थडगी (डावीकडील), त्यातील सर्वात भव्य भाग आहे. त्याची उंची अंदाजे 35 मीटर असून ती इमारतीच्या पायथ्याशी जवळजवळ आहे आणि ती 7 मीटर उंच दंडगोल तळावर आहे. त्यास कांद्याच्या आकाराचे (पेरू आकार असेही म्हणतात) त्याच्या आकारानुसार घुमट देखील म्हणतात. त्याची शिखर एक उलट्या कमळांनी सुशोभित केली आहे. हे शिखरावर घुमटाच्या कडा घालते.\nत्याच्या चारही बाजूंनी चार लहान घुमट छत्री (उजवीकडे पहा) द्वारे मबाडचे आकार अधिक मजबूत केले गेले आहे. छत्रींचे घुमट हे मुख्य घुमट्याच्या आकाराच्या प्रती आहेत, फक्त आकार फरक आहे. त्यांचे आधारस्तंभ तळाशी छतावरील आतील प्रकाशासाठी खुले आहेत. संगमाची उंच उंच फुलदाणी पुढील घुमटाच्या उंचीमध्ये वाढवते. मुख्य घुमटासह, एक कमळ शिखर देखील छत्री आणि फुलदाणी सुशोभित करते. घुमट आणि छत्रीच्या क्रेस्टवरील पारंपारिक पर्शियन आणि हिंदु स्थापत्य कलेचा प्रसिद्ध घटक धातुच्या कलशात सुंदर आहे.\nमुख्य घुमटाच्या मुकुटांवर कलश आहे (उजवीकडे पहा). हे शिखर कलश 1800 AD च्या सुरुवातीस सोन्याचे होते आणि आता ते पितळ बनलेले आहे. हा किरीट-कलश पर्शियन आणि हिंदू वास्तुकलेच्या घटकांचे एकत्रित संयोजन आहे. हे हिंदू मंदिरांच्या शिखरावर देखील आढळते. या कलशात एक चंद्र आहे, ज्याचे टोक स्वर्गाकडे आहे. त्यांच्या नियोजनामुळे चंद्राची टीप आणि कलश त्रिशूलचे रूप तयार करतात, जे हिंदू देवतांचे प्रतीक आहे.\nमुख्य तळाच्या चार कोप at्यांवर चार वि���ाल टॉवर (डावे पहा) स्थित आहेत. ते प्रत्येक 40 मीटर उंच आहे. हे टॉवर्स ताजमहालच्या डिझाइनचा एक सममित ट्रेंड दर्शवतात. हे मिनारे मशिदीत नमाज अदा करण्यासाठी बनवलेल्या मीनारांप्रमाणेच बांधले गेले आहेत. प्रत्येक टॉवर दोन बाल्कनीद्वारे दोन समान भागात विभागलेला आहे. टॉवरच्या शेवटी शेवटची बाल्कनी आहे, ज्यावर मुख्य इमारतीप्रमाणेच छत्री बांधली आहे. त्यांच्याकडे देखील कमळाचा आकार आणि मुकुट कलश आहेत. या मिनारांमध्ये एक विशेष गोष्ट आहे, हे चार बाह्य बाजूने वाकलेले आहेत, जेणेकरून कधी पडल्यास, ते बाहेरील बाजूस पडतात आणि मुख्य इमारतीला कोणतेही नुकसान पोहोचू शकत नाहीत.\nताजमहालची बाह्य सजावट हे मोगल स्थापत्यकलेचे उत्कृष्ट उदाहरण आहे. पृष्ठभागाचे क्षेत्र बदलल्यामुळे मोठ्या पिष्टकचे क्षेत्र कमी होते आणि त्याचे अलंकारही त्याच प्रमाणात बदलते. सुशोभित करणे रोगण किंवा गाकरीपासून किंवा कोरीव काम व रत्नांनी केले जाते. इस्लामच्या मानववंश आकृतीवरील बंदीचे पूर्णपणे पालन केले आहे. अलंकार केवळ सुलेखन, निराकार, भूमितीय किंवा वनस्पतींच्या डिझाइनद्वारे केले जाते.\nताजमहालमध्ये सापडलेला कॅलिग्राफिक फ्लोरिड थुलथ लिपीचा आहे. हे पर्शियन लिपिक अमानत खान यांनी तयार केले आहेत. या कॅलिग्राफी यास्पर्स मुळे संगमरवरीच्या पांढ pan्या रंगात तयार केलेली आहे. संगमरवराच्या सेनोटाफवर केलेले काम अतिशय नाजूक, नाजूक आणि बारीक आहे. उंचीची काळजी घेण्यात आली आहे. वरच्या पॅनेल्सवर त्याच प्रमाणात मोठ्या प्रमाणात लिखाण केले गेले आहे जेणेकरून खालीून पाहिल्यास ते वाकलेले दिसत नाही. संपूर्ण प्रदेशात सजावट करण्यासाठी कुरआनाचे श्लोक वापरले गेले आहेत. अमानत खान यांनीही त्या श्लोकांची निवड केली होती, असे अलीकडील संशोधनातून दिसून आले आहे.\nताजमहालचे आतील भाग पारंपारिक शोभेच्या घटकांच्या पलिकडे गेले आहे. येथे जदाऊंचे कार्य मोहक नसून, मौल्यवान दगड आणि रत्नांची कलाकृती आहे. आतील कक्ष एक अष्टकोन आहे, ज्यात प्रत्येक उपखंडात प्रवेशद्वार आहे, जरी फक्त दक्षिण बागेत प्रवेशद्वार वापरलेले आहे. अंतर्गत भिंती सुमारे 25 मीटर उंच आहेत आणि आभासी आतील घुमटाने आच्छादित आहेत, ज्याला सूर्य चिन्हाने सजावट केलेले आहे. आठ पिष्टक कमानी मजल्यासाठी जागा उपलब्ध करतात. बाहेरील बाजूला, प्रत्��ेक खालच्या पिश्ताकवर दुसरा पिष्टक भिंतीच्या मध्यभागी जवळजवळ जातो. चार मध्यवर्ती वरचे कमानी बाल्कनी बनवते आणि प्रत्येक बाल्कनीची बाह्य विंडो एका संगमरवरी जाळीने झाकलेली असते. बाल्कनीच्या खिडक्या व्यतिरिक्त, छत असलेल्या छतांनी झाकलेल्या ओपन वेंट्समधून प्रकाश येतो. चेंबरची प्रत्येक भिंत डॅडो बास रिलीफ, लेपिडरी आणि अत्याधुनिक कॅलिग्राफी पॅनेल्सने सुसज्ज आहे, जी इमारतीच्या बाह्य नमुने बारकाईने दर्शवितात. आठ संगमरवरी खोins्यांनी बनविलेल्या जाळ्याचे अष्टकोन थडग्याभोवती आहेत. प्रत्येक फलकातील जाळी मोज़ेकच्या सूक्ष्म कार्याद्वारे तयार केली जाते. उर्वरित पृष्ठभागावर मौल्यवान दगड आणि रत्नांचे अतिशय बारीक मोज़ेक काम आहे, जे जोडले गेले आहेत. द्राक्षांचा वेल फळे आणि फुलांनी सजविला ​​आहे.\nमुस्लिम परंपरेनुसार थडग्याचे विस्तृत सजावट करण्यास मनाई आहे. म्हणून शाहजहां आणि मुमताज महल यांचे शरीर त्याच्या खाली तुलनेने सोपे, वास्तविक थडग्यात पुरले आहे, उजवीकडे आणि मक्काकडे. मुमताज महलची थडगे आतल्या खोलीच्या मध्यभागी आहे, ज्याचा आयताकृती संगमरवरी पाया 1.5 मीटर रुंद आणि 2.5 मीटर लांबीचा आहे. बेस आणि वरच्या दोन्ही सजावट प्रकारात मौल्यवान दगड आणि रत्ने जोडलेली आहेत. आहेत. यावर केलेले सुलेख मुमताजची ओळख व कौतुक आहे. त्याच्या झाकणावर एक आयताकृती लोजेन्ज (रॉम्बस) आहे, जो एका लेखन मंडळासारखा दिसत आहे. मुमताजच्या थडग्याच्या दक्षिणेस शाहजहांची थडगे आहे. संपूर्ण प्रदेशात हा एकमेव दृश्यमान असममित घटक आहे. हा मतभेद कदाचित शहाजहांची थडगे बांधण्याची वेळ आली नसल्यामुळे असेल. ही थडगे फक्त मुमताजसाठी बांधली गेली. ही थडगे मुमताजच्या थडग्यांपेक्षा मोठी आहे, परंतु तोच घटक दर्शवितो: त्यावर एक मोठा आधार असून त्यावर काही मोठे सजावट केलेली आहे, तीच लॅपीडरी आणि सुलेखन जी त्याला ओळखते. तळघरातील मुमताज महलच्या मूळ थडग्यावर अल्लाहांची एकोणवेण्णव नावे कोरलेली आहेत, त्यातील काही \"ओ नीतिवान, ओ भव्य, ओ राजसी, ओ अनुपम, ओ अपूर्व, ओ अनन्त, ओ अनन्त, ओ तेजस्वी... \" इत्यादी. शाहजहांच्या थडग्यावर लावलेला; \"हिजरीच्या 1076 वर्षात रजब महिन्याच्या सत्ताविसाव्या दिवशी त्याने या जगापासून अनंतकाळच्या प्रांगणात प्रवास केला.\"\nहे संकुल सुमारे 300 मीटर चौरस मीटर चारबाग या मोगलच्या बागेत वेढलेले आहे. या बागेत एक उंचावलेला मार्ग आहे. ही पत्रिका या चार बागेला 16 निम्न स्तरीय बेडमध्ये विभागते. बागेच्या मधोमध उंच स्तरावर बांधलेल्या तलावामध्ये ताजमहालचे प्रतिबिंब आहे. हे समाधी आणि मुख्य प्रवेशद्वार दरम्यान बांधले गेले आहे. ही प्रतिमा त्याच्या सौंदर्यात सौंदर्य जोडते. इतर ठिकाणी बागेत रोपाच्या ओळी आहेत आणि मुख्य दरवाजापासून समाधीकडे जाणारे कारंजे आहेत. या उंच मजल्याच्या तलावाला अल-हौद अल कवथर म्हणतात, जो मुहम्मदच्या अपेक्षेनुसार अप्पा तलावाचे प्रतिनिधित्व करतो. बागांना पर्शियन बागांनी प्रेरित केले आहे, आणि पहिल्यांदा मोगल सम्राट बाबर यांनी भारतात बांधले होते. हे चार नद्या (नंदनवन) नद्यांचे आणि नंदनवन किंवा नंदनवनाच्या बागांना सूचित करतात. हा शब्द पारदीजा या पर्शियन शब्दापासून आला आहे, ज्याचा अर्थ एक भव्य बाग आहे. पर्शियन रहस्यवादात, मोगल काळात इस्लामिक मजकूरामध्ये, फिरदौस यांना परिपूर्णतेची बाग म्हणून वर्णन केले आहे. यामध्ये, मध्य डोंगर किंवा स्त्रोत किंवा कारंजे चार दिशेने चार दिशेने वाहतात, उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम अशा चार दिशांना बागेचे चार भाग करतात.\nमोगल चारबाग बहुतेक आयताकृती असून मध्यभागी मंडप / समाधी आहे. केवळ ताजमहालच्या बागांमध्ये ही विकृती आहे; तो मुख्य घटक मंडप बागेच्या शेवटी आहे. यमुना नदीच्या दुसर्‍या बाजूला असलेल्या महताब बाग किंवा चांदनी बागच्या शोधापासून, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण या निष्कर्षावरुन निष्कर्ष काढला आहे की यमुना नदी देखील या बागेच्या स्वरूपाचा एक भाग होती आणि स्वर्गातील नद्यांपैकी एक म्हणून देखील मोजली जावी. बागचे डिझाइन आणि त्याची स्थापत्य वैशिष्ट्ये, जसे की कारंजे, विटा, संगमरवरी वॉकवे आणि काश्मिरातील शालीमार बागसारखे दिसणारे भूमितीय विटांनी भरलेल्या बेड, अली मर्दन या दोघांचे वास्तूविशारद एकसारखेच असू शकतात. बागेचे प्रारंभिक वर्णन त्याच्या बागांमध्ये गुलाब, कुमुद किंवा नर्गिस आणि फळझाडे यांचे जास्त प्रमाण दर्शविते. जसे की मोगल साम्राज्याप्रमाणे. गडी बाद होण्याचा क्रम लागला, बागांच्या दृश्यामध्ये घट झाली. जेव्हा त्याचे व्यवस्थापन ब्रिटीश राज्यात आले तेव्हा त्यांनी लंडनच्या बागांप्रमाणे त्यातील बाग बदलली.\nताजमहाल इमारत गट संरक्षण भिंतींनी ���ेढलेली आहे. या भिंती लाल वाळूच्या दगडांनी तीन बाजूंनी बनविल्या आहेत आणि नदीच्या दिशेने उघडल्या आहेत. या भिंतींच्या बाहेरील जागेवर अतिरिक्त समाधी आहेत, ज्यात शाहजहांच्या इतर बायका पुरल्या गेल्या आहेत, तसेच मुमताजच्या प्रिय दासीसाठी एक विशाल समाधी देखील बांधली गेली आहे. या इमारती देखील बहुतेक लाल वाळूच्या दगडाने बांधल्या गेल्या आहेत आणि त्या काळातल्या लहान थडग्यांचे चित्रणही आहे. या तटबंदीच्या बागांमध्ये आतील बाजूस खांब असलेले आर्चवे कॉरीडोर आहेत. हि हिंदू मंदिरांची शैली आहे, नंतर पुढे मशिदींमध्येही त्यांचा अवलंब करण्यात आला. भिंतीवर घुमटाच्या आकाराचे डंपलिंग्ज (छत्री असलेल्या छोट्या इमारती, ज्या त्या काळी रक्षण करण्यासाठी वापरल्या जात असत, पण आता संग्रहालये आहेत).\nमुख्य दरवाजा (दरवाजा) देखील एक स्मारक स्वरूप आहे. हे संगमरवरी आणि लाल वाळूचे दगड देखील बनलेले आहे. हे सुरुवातीच्या मुघल सम्राटांचे आर्किटेक्चरल स्मारक आहे. त्याची कमान ताजमहालच्या कमानीची एक प्रत आहे. त्याच्या पिस्ता कमानी सुलेखन सह सुशोभित आहेत. यामध्ये बास आराम आणि पीटरा ड्यूरा मोजॅकसह फुलांचा आराम वापरला जातो. इथल्या इतर इमारतींप्रमाणे कमानींच्या छतावर आणि भिंतींवर भूमितीय नमुने बनवले गेले आहेत.\nया समूहाच्या अगदी शेवटच्या बाजूला दोन मोठ्या लाल सॅंडस्टोन इमारती असून थडग्याकडे तोंड आहे. त्यांचे मागील भाग पूर्वेकडील आणि पश्चिम भिंतींशी जोडलेले आहेत आणि दोन्ही एकमेकांचे प्रतिबिंबित आहेत. पाश्चिमात्य इमारत एक मशिदी आहे आणि पूर्वेस जवाब म्हणतात, ज्यांचा मुख्य हेतू आर्किटेक्चरल बॅलेन्स आहे आणि अभ्यागत खोली म्हणून अद्याप वापरला जात आहे. या दोन इमारतींमधील फरक असा आहे की मशिदीत एक कमानी आहे, मकाच्या दिशेने एक कोना आहे, आणि जावाबच्या मजल्यावरील भूमितीय नमुने बनवलेले आहेत, तर मशिदीच्या मजल्यात 569 नमाज पठण आहे (जा-नमाज) मॉडेल काळ्या संगमरवरी बनलेले आहेत. मशिदीचे मूळ रूप शाहजहांने बांधलेल्या इतर मशिदींशी, खासकरुन मशिद जहांुमा किंवा दिल्लीच्या जामा मशिदीसारखेच आहे; एक मोठा हॉलवे किंवा चेंबर किंवा अंगण, ज्यावर तीन घुमट बांधलेले आहेत. या काळातील मोगल मशिदींनी मंदिराला तीन भागात विभागले आहे; मध्यभागी मुख्य स्थान आणि दोन्ही बाजूंनी लहान जागा. ताजमहाल��धील प्रत्येक तीर्थक्षेत्र मोठ्या कमानी तळघरात उघडते. या साथीदार इमारती 1643 मध्ये पूर्ण झाल्या.\nताजमहाल सीमांकित आग्रा शहराच्या दक्षिण टोकाला एका छोट्या भूमि पठारावर बांधला गेला. त्यानंतर शाहजहांने जयपूरच्या महाराजा जयसिंगला आग्रा शहराच्या मध्यभागी एक मोठा वाडा दिला. सुमारे तीन एकर क्षेत्र खोदले गेले होते आणि ते कचरा भरून नदीच्या पृष्ठभागापासून पन्नास मीटर उंच केले होते, जेणेकरून सीलिंग सुरवातीपासूनच जतन केले जाऊ शकते. समाधीच्या ठिकाणी, पन्नास विहिरी खोदल्या गेल्या आणि कंकडांनी भरल्या आणि पाया बांधला गेला. मग पारंपारिक बांबूऐवजी (मचान) विटांनी बांधले होते. ही रचना इतकी मोठी होती की ती भक्तांच्या अंदाजातून काढून टाकण्यासाठी अनेक वर्षे लागतील. यावर उपाय म्हणजे शाहजहांच्या आदेशानुसार स्थानिक शेतकर्‍यांना एक मोकळा हात देण्यात आला की कोणीही एका दिवसात इतक्या विटा वाढवू शकेल आणि रात्रभर रचना साफ केली गेली. सर्व बांधकाम साहित्य आणि संगमरवरी नियुक्त केलेल्या ठिकाणी नेण्यासाठी पंधरा किलोमीटर लांबीच्या चिखलाची ढाल बनविली गेली. खास बांधलेल्या गाड्यांमध्ये वीस ते तीस बैलांची नांगरणी केली आणि दगड येथे आणले गेले. विस्तृत पाय आणि बॉलने विंचला चालविण्याची एक प्रणाली बनविली गेली, जेणेकरून ब्लॉक्स इच्छित ठिकाणी नेले जातील.\nनदीतून पाणी आणण्यासाठी रत प्रणालीचा वापर केला जात असे. त्यातून, वर बांधलेल्या मोठ्या टाकीमध्ये पाणी भरले गेले. त्यानंतर ते तीन दुय्यम टाक्यांमध्ये भरले गेले, तेथून ते नळ्या (पाईप्स) द्वारे ठिकाणी नेले गेले.\nपायाभरणी व समाधी बांधण्यासाठी बारा वर्षे लागली. उर्वरित इमारती आणि भाग पुढील दहा वर्षात पूर्ण झाले. यात प्रथम मीनारे, नंतर मशिद, नंतर जबाब आणि शेवटी मुख्य दरवाजाचा समावेश आहे. हा गट बर्‍याच टप्प्यात तयार झाला म्हणून, त्याच्या निर्मितीच्या समाप्तीच्या तारखेमध्ये बरेच फरक आहेत. कारण परिपूर्णतेबद्दल अनेक भिन्न दृश्ये आहेत. उदाहरणार्थ, मुख्य समाधी १६४३ मध्ये पूर्ण झाली, परंतु उर्वरित गट इमारती बांधल्या जात राहिल्या. त्याचप्रमाणे, त्याच्या उत्पादनाच्या किंमतीतही फरक आहेत, कारण त्याची किंमत निश्चित करण्याच्या मुदतीच्या कालावधीत फरक झाला आहे. तरीही एकूण मूल्य अंदाजे 3 अब्ज 20 कोटी रुपये आहे; सध्याच्���ा चलनात रूपांतरित केल्यास ते सध्या कोट्यवधी डॉलर्सपेक्षा जास्त असू शकते.\nताजमहाल संपूर्ण भारत आणि आशियामधून आणलेल्या साहित्यापासून बनविला गेला. बांधकामादरम्यान एक हजाराहून अधिक हत्ती वाहतुकीसाठी वापरण्यात आले होते. शक्तिशाली पांढरा संगमरवर राजस्थानातून, पंजाबहून जास्पर, ग्रीन किंवा जेड आणि क्रिस्टल किंवा क्रिस्टल चीनमधून आणला गेला. तिबेटमधील फिरोजा, अफगाणिस्तानातील लॅपिझ लाजुली, श्रीलंकाकडून नीलम आणि इंद्रगोप किंवा (कॉर्नेलियन) अरब पासून. एकूणच अठ्ठावीस प्रकारची मौल्यवान दगड आणि रत्ने पांढर्‍या संगमरवरीमध्ये एम्बेड केली गेली.\nउत्तर भारतातील सुमारे वीस हजार मजुरांची फौज सतत कार्यरत होती. यामध्ये बुखारा येथील कारागीर, सिरिया आणि इराणचे सुलेखक, दक्षिण भारतातील मोज़ेक कारागीर, बलुचिस्तानमधील दगडी कोरीव काम आणि कारागीर यांचा समावेश होता. कांग्रे, बुर्जी आणि कलश इत्यादी निर्माते होते, दुसरे ज्यांनी फक्त संगमरवरी वस्तूंवर पुष्प कापले होते. इत्यादी काही सृष्टी युनिट तयार केलेल्या सत्तावीस कारागीरांपैकी काही होते. ताजमहालच्या निर्मितीमध्ये काही खास कारागीर ज्यांना स्थान आहेः\nमुख्य घुमट डिझाइनर म्हणजे इस्माईल (ए. के. इ. इस्माईल खान), तुर्क साम्राज्याचे मुख्य गोलार्ध आणि घुमट डिझाइनर.\nपर्शियातील मेस्ट्रो ईसा आणि ईसा मुहम्मद एफेंडी (दोघेही इराणमधील), ज्यांना तुर्क साम्राज्याचे कांच मीमार सिनन आगा यांनी प्रशिक्षण दिले होते, त्यांचा येथे मूरच्या रचनेत वारंवार उल्लेख आहे. पण हे दाव्यामागे थोडे पुरावे आहेत.\nबनारस, पर्शिया (इराण) येथील 'पुरु' पर्यवेक्षक आर्किटेक्ट म्हणून नियुक्त\nलाहोरमधील रहिवासी काझिम खानने सोन्याचे घनदाट कलश बांधले.\nदिल्लीच्या चोपंजी, चिरंजी लाल यांना मुख्य कारागीर आणि मोज़ेक घोषित करण्यात आले.\nइराणच्या शिराझचा रहिवासी असलेला अमानत खान हा मुख्य सुलेखक होता. मुख्य नावाच्या सुलेखनाच्या शेवटी त्याचे नाव कोरले गेले आहे.\nमुहम्मद हनीफ हे राज इजिप्शियन लोकांचे निरीक्षक होते, तसेच मीरा अब्दुल करीम आणि इराणच्या शिराझमधील मुकारीमत खान; त्याच्या हत्तींमध्ये दररोज वित्त व व्यवस्थापन होते.\nयुनेस्कोच्या यादीवर ताजमहाल (इंग्रजी मजकूर)\nLast edited on २६ एप्रिल २०२०, at १६:२८\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील म��कूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २६ एप्रिल २०२० रोजी १६:२८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%8F%E0%A4%85%E0%A4%B0_%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%97%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87", "date_download": "2020-08-07T22:00:59Z", "digest": "sha1:WS42DIJF4PCGZY3LUFKSFZL34TYI67EY", "length": 16201, "nlines": 168, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "एअर इंडिया गंतव्यस्थाने - विकिपीडिया", "raw_content": "\nएअर इंडिया भारतातील व जगातील खालील शहरांमध्ये प्रवासी सेवा पुरवते. (जानेवारी २०१४ रोजी):\nअबु धाबी संयुक्त अरब अमिराती AUH OMAA अबु धाबी आंतरराष्ट्रीय विमानतळ\nअगरतला भारत (त्रिपुरा) IXA VEAT अगरतला विमानतळ\nअहमदाबाद भारत (गुजरात) AMD VAAH सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ\nऐझॉल भारत (मिझोरम) AJL VEAZ लेंगपुई विमानतळ\nअमृतसर भारत (पंजाब) ATQ VIAR श्री गुरू रामदास जी आंतरराष्ट्रीय विमानतळ\nऔरंगाबाद भारत (महाराष्ट्र) IXU VAAU औरंगाबाद विमानतळ\nबहरैन बहरैन BAH OBBI बहरैन आंतरराष्ट्रीय विमानतळ\nबंगळूर भारत (कर्नाटक) BLR VOBL केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ\nबॅंकॉक थायलंड BKK VTBS सुवर्णभूमी विमानतळ\nभोपाळ भारत (मध्य प्रदेश) BHO VABP भोपाळ विमानतळ\nभुवनेश्वर भारत (ओडिशा) BBI VEBS बिजु पटनायक विमानतळ\nबर्मिंगहॅम युनायटेड किंग्डम BHX EGBB बर्मिंगहॅम विमानतळ [१]\nचंदीगढ भारत (चंदीगढ) IXC VICG चंदीगढ विमानतळ\nचेन्नई भारत (तामिळ नाडू) MAA VOMM चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळ ¤\nशिकागो अमेरिका ORD KORD ओ'हेर आंतरराष्ट्रीय विमानतळ\nकोइंबतूर भारत (तामिळ नाडू) CJB VOCB कोइंबतूर आंतरराष्ट्रीय विमानतळ\nकोलंबो श्रीलंका CMB VCBI बंदरनायके आंतरराष्ट्रीय विमानतळ\nदम्मम सौदी अरेबिया DMM OEDF किंग फहाद आंतरराष्ट्रीय विमानतळ\nदिल्ली भारत (दिल्ली) DEL VIDP इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ हब\nढाका बांगलादेश DAC VGHS शाहजलाल आंतरराष्ट्रीय विमानतळ [२]\nदिब्रुगढ भारत (आसाम) DIB VEMN दिब्रुगढ विमानतळ\nदिमापूर भारत (नागालॅंड) DMU VEMR दिमापूर विमानतळ\nदुबई संयुक्त अरब अमिराती DXB OMDB दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ\nफ्रांकफुर्ट जर्मनी FRA EDDF फ्रांकफुर्ट विमानतळ\nगया भारत (बिहार) GAY VEGY गया विमानतळ\nगोवा भारत (गोवा) GOI VOGO दाबोळी विमानतळ\nग्वाल्हेर भारत (मध्य प्रदेश) GWL VIGR ग्वाल्हेर विमानतळ\nगुवाहाटी भारत (आसाम) GAU VEGT लोकप्रिय गोपीनाथ बोरदोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळ\nहॉंग कॉंग हॉंग कॉंग HKG VHHH हॉंग कॉंग आंतरराष्ट्रीय विमानतळ\nहैदराबाद भारत (तेलंगणा) HYD VOHS राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ\nहो चि मिन्ह सिटी व्हियेतनाम SGN VVTS तान सोन न्हात आंतरराष्ट्रीय विमानतळ [३]\nइंफाल भारत (मणिपूर) IMF VEIM इंफाल विमानतळ\nइंदूर भारत (मध्य प्रदेश) IDR VAID देवी अहिल्याबाई होळकर विमानतळ\nजयपूर भारत (राजस्थान) JAI VIJP जयपूर विमानतळ\nजम्मू भारत (जम्मू आणि काश्मीर) IXJ VIJU जम्मू विमानतळ\nजामनगर भारत (गुजरात) JGA VAJM जामनगर विमानतळ\nजेद्दाह सौदी अरेबिया JED OEJN किंग अब्दुल अझीझ आंतरराष्ट्रीय विमानतळ\nजोधपूर भारत (राजस्थान) JDH VIJO जोधपूर विमानतळ\nकाबुल अफगाणिस्तान KBL OAKB काबुल आंतरराष्ट्रीय विमानतळ\nकाठमांडू नेपाळ KTM VNKT त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळ\nखजुराहो भारत (मध्य प्रदेश) HJR VAKJ खजुराहो विमानतळ\nकोची भारत (केरळ) COK VOCI कोची आंतरराष्ट्रीय विमानतळ\nकोलकाता भारत (पश्चिम बंगाल) CCU VECC नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ¤\nकोळिकोड भारत (केरळ) CCJ VOCL कालिकत आंतरराष्ट्रीय विमानतळ\nकुवेत शहर कुवेत KWI OKBK कुवेत आंतरराष्ट्रीय विमानतळ\nलेह भारत (जम्मू आणि काश्मीर) IXL VILH लेह कुशोक बकुला रिम्पोचे विमानतळ\nलंडन युनायटेड किंग्डम LHR EGLL लंडन हीथ्रो विमानतळ\nलखनौ भारत (उत्तर प्रदेश) LKO VILK चौधरी चरण सिंह आंतरराष्ट्रीय विमानतळ\nमदुराई भारत (तामिळ नाडू) IXM VOMD मदुराई विमानतळ\nमाले मालदीव MLE VRMM माले आंतरराष्ट्रीय विमानतळ\nमंगळूर भारत (कर्नाटक) IXE VOML मंगलोर आंतरराष्ट्रीय विमानतळ\nमेलबर्न ऑस्ट्रेलिया MEL YMML मेलबर्न विमानतळ [४]\nमिलान इटली MXP LIMC माल्पेन्सा विमानतळ\nमॉस्को रशिया DME UUDD दोमोदेदोव्हो आंतरराष्ट्रीय विमानतळ [५]\nमुंबई भारत (महाराष्ट्र) BOM VABB छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ हब\nमस्कत ओमान MCT OOMS मस्कत आंतरराष्ट्रीय विमानतळ\nनागपूर भारत (महाराष्ट्र) NAG VANP डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ\nन्यूअर्क अमेरिका EWR KEWR न्यूअर्क लिबर्टी आंतरराष्ट्रीय विमानतळ\nन्यू यॉर्क शहर अमेरिका JFK KJFK जॉन एफ. केनेडी आंतरराष्ट्रीय विमानतळ\nओसाका जपान KIX RJBB कन्साई आंतरराष्ट्रीय विमानतळ\nपॅरिस फ्रान्स CDG LFPG चार्ल्स दि गॉल विमानतळ\nपाटणा भारत (बिहार) PAT VEPT लोकनायक जयप्रकाश विमानतळ\nपोर्ट ब्लेअर भारत (अंदमान आणि निकोबार) IXZ VOPB वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळ\nपुणे भारत (महाराष्ट्र) PNQ VAPO पुणे विमानतळ\nरायपूर भारत (छत्तीसगढ) RPR VARP स्वामी विवेकानंद विमानतळ\nराजकोट भारत (गुजरात) RAJ VARK राजकोट विमानतळ\nरांची भारत (झारखंड) IXR VERC बिर्सा मुंडा विमानतळ\nरियाध सौदी अरेबिया RUH OERK किंग खालिद आंतरराष्ट्रीय विमानतळ\nरोम इटली FCO LIRF लियोनार्दो दा विन्ची-फ्युमिचिनो विमानतळ [६]\nसोल कोरिया ICN RKSI इंचॉन आंतरराष्ट्रीय विमानतळ\nशांघाय चीन PVG ZSPD शांघाय पुडोंग आंतरराष्ट्रीय विमानतळ\nशारजा संयुक्त अरब अमिराती SHJ OMSJ शारजा आंतरराष्ट्रीय विमानतळ\nसिलचर भारत (आसाम) IXS VEKU सिलचर विमानतळ\nसिलिगुडी भारत (पश्चिम बंगाल) IXB VEBD बागडोगरा विमानतळ\nसिंगापूर सिंगापूर SIN WSSS सिंगापूर चांगी विमानतळ\nश्रीनगर भारत (जम्मू आणि काश्मीर) SXR VISR श्रीनगर विमानतळ\nसिडनी ऑस्ट्रेलिया SYD YSSY सिडनी विमानतळ [४]\nत्रिवेंद्रम भारत (केरळ) TRV VOTV त्रिवेंद्रम आंतरराष्ट्रीय विमानतळ\nतिरुपती भारत (आंध्र प्रदेश) TIR VOTP तिरुपती विमानतळ\nटोकियो जपान NRT RJAA नारिता आंतरराष्ट्रीय विमानतळ\nउदयपूर भारत (राजस्थान) UDR VAUD उदयपूर विमानतळ\nवाराणसी भारत (उत्तर प्रदेश) VNS VIBN लाल बहादूर शास्त्री विमानतळ\nविजयवाडा भारत (आंध्र प्रदेश) VGA VOBZ विजयवाडा विमानतळ\nविशाखापट्टणम भारत (आंध्र प्रदेश) VTZ VEVZ विशाखापट्टणम विमानतळ\nयांगून म्यानमार RGN VYYY यांगून आंतरराष्ट्रीय विमानतळ\n^ चुका उधृत करा: चुकीचा कोड; AIsched नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही\nसंदर्भ चुका असणारी पाने\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ एप्रिल २०२० रोजी १५:१८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%AA%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE_%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%A8", "date_download": "2020-08-07T21:10:07Z", "digest": "sha1:ZT5XZJ3MKM5IMYYEI6HM72UX5YY35RZP", "length": 4007, "nlines": 61, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पहिला हर्षवर्मनला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nपहिला हर्षवर्मनला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख पहिला हर्षवर्मन या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nइ.स. ९०१ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. ९२३ ‎ (← दुवे | संपादन)\nयशोवर्मन पहिला ‎ (← दुवे | संपादन)\nपहिला हर्षवर्मन (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nहर्षवर्मन पहिला (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. ९०० ‎ (← दुवे | संपादन)\nख्मेर राजवंश ‎ (← दुवे | संपादन)\nदुसरा ईशानवर्मन ‎ (← दुवे | संपादन)\nचौथा जयवर्मन ‎ (← दुवे | संपादन)\nदुसरा ईशानवर्मन ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mahaenews.com/154078/", "date_download": "2020-08-07T21:58:34Z", "digest": "sha1:4RYHJLOGIXFCIHEH4VP36KLECFYWY5R3", "length": 22256, "nlines": 233, "source_domain": "mahaenews.com", "title": "स्टिअरिंगवरील हात निसटला तर गाडी झाडावर आदळणार, दानवेंचा टोला | Mahaenews", "raw_content": "\n विमान अपघातात ठार झालेला पायलट महाराष्ट्राचा सुपुत्र, दीपक साठे यांनी गमावला जीव\n#CoronaVirus: कोरोना लस 225 रुपयांना उपलब्ध होणार, सिरम इन्स्टिट्यूटचा बिल गेट्स फाऊंडेशनसोबत 10 कोटी डोसचा करार\nविमानतळावर एअर इंडियाचं विमान क्रॅश, विमानाचे दोन तुकडे\nमुंबईत परतणाऱ्यांसाठी आता १४ दिवसांचा होम क्वारंटाइन; पालिकेचा निर्णय\nकोरोनाविरुद्धच्या लढाईत मोठं यश, १२ ऑगस्ट रोजी रशिया करणार लसीची नोंदणी\nSushant Sing Suicide Case: ईडीकडून रियाची कसून चौकशी, भाऊ शौविक कार्यालयात दाखल\n…जर… तर…पण…शिवसेना आज देशातील मोठा राष्ट्रीय पक्ष असता \nमुंबईसह राज्यभरात ���ावसाचा जोर ओसरला\n पाच दिवसात सोने दरात साडेतीन हजारांची वाढ, तोळ्याचा भाव तब्बल…\nपरदेश शिष्यवृत्तीसाठी इच्छुक विद्यार्थ्यांना सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचा दिलासा\nHome breaking-news स्टिअरिंगवरील हात निसटला तर गाडी झाडावर आदळणार, दानवेंचा टोला\nस्टिअरिंगवरील हात निसटला तर गाडी झाडावर आदळणार, दानवेंचा टोला\nऔरंगाबाद | “महाविकास आघाडी सरकारच्या गाडीचं स्टिअरिंग हे शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या हातात आहे. तर तिसरा पार्टनर मागे बसून सांभाळून चालवा रे आम्ही मागे बसलो आहोत, असं सांगत आहे. दोघांच्या हातात स्टिअरिंग असल्यामुळे ही गाडी झाडावर आदळणार आहे”, असा टोला भाजप नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी लगावला आहे. ते औरंगाबादमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला.\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे काल (30 जुलै) पुण्याचा दौऱ्यादरम्यान स्टिअरिंगवरील दोन्ही हात सोडून, चालत्या गाडीतून हात जोडून नमस्कार करताना पाहायला मिळाले. यावरुन भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी टीका केली.\nगाडी एक आणि चालवनारे दोन आहेत, स्टिअरिंग दोघांच्या हातात आहे. त्यामुळे राज्याच्या करभाराचे स्टिअरिंगन एकाच्या हातात असलं पाहिजे. स्टिरिंगनमधील हात निसटला तर कधी अपघात होऊ शकतो”, असं दानवे म्हणाले. त्याचबरोबर “त्यांच्याकडे लायसन्स आणि इन्शुरन्सही नाही”, अशी मिश्किल टिप्पणीदेथील रावसाहेब दानवेंनी यावेळी केली. दरम्यान, रावसाहेब दानवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही टीका केली. “पावसात भाषण केल्याने चांगलं यश मिळतं”, असा टोला रावसाहेब दानवे यांनी लगावला.\nलॉकडाऊन पाळू नका, सर्व दुकानं उघडा- प्रकाश आंबेडकर\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राजगृहाची तोडफोड करणाऱ्या दोन्ही आरोपींना करोनाची लागण\n विमान अपघातात ठार झालेला पायलट महाराष्ट्राचा सुपुत्र, दीपक साठे यांनी गमावला जीव\n#CoronaVirus: कोरोना लस 225 रुपयांना उपलब्ध होणार, सिरम इन्स्टिट्यूटचा बिल गेट्स फाऊंडेशनसोबत 10 कोटी डोसचा करार\nविमानतळावर एअर इंडियाचं विमान क्रॅश, विमानाचे दोन तुकडे\nमुंबईत परतणाऱ्यांसाठी आता १४ दिवसांचा होम क्वारंटाइन; पालिकेचा निर्णय\nकोरोनाविरुद्धच्या लढाईत मोठं यश, १२ ऑगस्ट रोजी रशिया करणार लसीची नोंदणी\nSushant Sing Suicide Case: ईडीकडून रियाची कसून चौकशी, भाऊ शौविक कार्यालयात दाखल\n…जर… तर…पण…शिवसेना आज देशातील मोठा राष्ट्रीय पक्ष असता \nमुंबईसह राज्यभरात पावसाचा जोर ओसरला\n पाच दिवसात सोने दरात साडेतीन हजारांची वाढ, तोळ्याचा भाव तब्बल…\nपरदेश शिष्यवृत्तीसाठी इच्छुक विद्यार्थ्यांना सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचा दिलासा\n विमान अपघातात ठार झालेला पायलट महाराष्ट्राचा सुपुत्र, दीपक साठे यांनी गमावला जीव\n#CoronaVirus: कोरोना लस 225 रुपयांना उपलब्ध होणार, सिरम इन्स्टिट्यूटचा बिल गेट्स फाऊंडेशनसोबत 10 कोटी डोसचा करार\nविमानतळावर एअर इंडियाचं विमान क्रॅश, विमानाचे दोन तुकडे\nमुंबईत परतणाऱ्यांसाठी आता १४ दिवसांचा होम क्वारंटाइन; पालिकेचा निर्णय\nकोरोनाविरुद्धच्या लढाईत मोठं यश, १२ ऑगस्ट रोजी रशिया करणार लसीची नोंदणी\nSushant Sing Suicide Case: ईडीकडून रियाची कसून चौकशी, भाऊ शौविक कार्यालयात दाखल\n…जर… तर…पण…शिवसेना आज देशातील मोठा राष्ट्रीय पक्ष असता \n विमान अपघातात ठार झालेला पायलट महाराष्ट्राचा सुपुत्र, दीपक साठे यांनी गमावला जीव\n#CoronaVirus: कोरोना लस 225 रुपयांना उपलब्ध होणार, सिरम इन्स्टिट्यूटचा बिल गेट्स फाऊंडेशनसोबत 10 कोटी डोसचा करार\nविमानतळावर एअर इंडियाचं विमान क्रॅश, विमानाचे दोन तुकडे\nमुंबईत परतणाऱ्यांसाठी आता १४ दिवसांचा होम क्वारंटाइन; पालिकेचा निर्णय\nकोरोनाविरुद्धच्या लढाईत मोठं यश, १२ ऑगस्ट रोजी रशिया करणार लसीची नोंदणी\nSushant Sing Suicide Case: ईडीकडून रियाची कसून चौकशी, भाऊ शौविक कार्यालयात दाखल\n…जर… तर…पण…शिवसेना आज देशातील मोठा राष्ट्रीय पक्ष असता \n विमान अपघातात ठार झालेला पायलट महाराष्ट्राचा सुपुत्र, दीपक साठे यांनी गमावला जीव\n#CoronaVirus: कोरोना लस 225 रुपयांना उपलब्ध होणार, सिरम इन्स्टिट्यूटचा बिल गेट्स फाऊंडेशनसोबत 10 कोटी डोसचा करार\nविमानतळावर एअर इंडियाचं विमान क्रॅश, विमानाचे दोन तुकडे\nमुंबईत परतणाऱ्यांसाठी आता १४ दिवसांचा होम क्वारंटाइन; पालिकेचा निर्णय\nकोरोनाविरुद्धच्या लढाईत मोठं यश, १२ ऑगस्ट रोजी रशिया करणार लसीची नोंदणी\nSushant Sing Suicide Case: ईडीकडून रियाची कसून चौकशी, भाऊ शौविक कार्यालयात दाखल\n…जर… तर…पण…शिवसेना आज देशातील मोठा राष्ट्रीय पक्ष असता \nमुंबईसह राज्यभरात पावसाचा जोर ओसरला\n पाच दिवसात सोने दरात साडेतीन हजारांची वाढ, तोळ्याचा भाव तब्बल…\nपरदेश शिष्यवृत्तीसाठी इच्छुक विद्यार्थ्यांना सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचा दिलासा\nअरबी समुद्रात 40 मैलावर अडकलेल्या मच्छिमारांची अखेर सुटका\nमला गुरांचा चाराही खावा लागला तरी चालेल, पण…: शोएब अख्तर\n‘लोकांनी घराबाहेर पडू नये, कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून मुंबईत साचू दिलं’ – प्रसाद लाड\n1 सप्टेंबर ते 14 नोव्हेंबर पासून टप्प्याटप्प्याने शाळा सुरु करण्यााचा केंद्र सरकारचा विचार\nनॉन चायनीज स्मार्टफोनवर जबरदस्त मिळतेय सूट\nएकनाथ खडसेंना वाढीव वीजबिलाचा ‘शॉक’, बिलात सूट देण्याची मागणी\nपंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली तर, सांगलीत कृष्णा नदीपात्रातही 15 बोटी तैनात\n#CoronaVirus: वर्षांवरील कलाकारांना पुन्हा शूटिंगची परवानगी, ठाकरे सरकारचा आदेश हायकोर्टाने बदलला\nनांदेडमधील भाजपा खासदार चिखलीकरांना कोरोनाची लागण\nएकनाथ खडसेंना महावितरणकडून 1 लाख 4 हजारांचे वाढीव वीज बिल\n#CoronaVirus | क्वारंटाईनमधून १२९ जण वरळी कोळीवाड्यात परतले\nशालेय अभ्यासक्रमात ‘शरद कमळ बघ’,यावर शरद पवार म्हणतात…\n‘छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव शौचालयाला\nउद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यात शरयू किनारी आरती नाही\n#Covid-19 | कार्यालये सुरु करण्यापूर्वी निर्जंतुक करणे बंधनकारक\nराज्याच्या अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या घोषणा\nकोरोनाचा संशयित रुग्ण रत्नागिरीत, शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल\nयेत्या दोन वर्षांत सर्व ग्रामपंचायती ऑप्टिकल फायबरने जोडणार : मुख्यमंत्री\nस्थायी समितीकडून तब्बल दोन कोटी ६६ हजार रुपयांची विकासकामे मंजूर\n१७०० कोटींच्या लेखापरीक्षणासाठीएक महिन्यात फायली उपलब्धकरून द्या: सीमा सावळे\nपिंपळे सौदागरमध्ये प्लॅस्टिक बॅग्ज वापराला बंदी\nराज्यात 1 लाखापर्यंत थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांची यादी मागवली\nराणीबागेमध्ये जाण्यास महापौर विश्वनाथ महाडेश्वर नाखुश\nकोयनेतून ३०७४ क्युसेकने विसर्ग…कर्नाटकची तहान भागविण्यासाठी पाणी\nमहिलांवरील अत्याचार कमी करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे : जया बच्चन\nतीचे संबंध ‘कासव’ गतीने सुधारत आहेत : उद्धव ठाकरे\nरिझर्व्ह बँकेचे नियम मोडल्याचा बँकांना फटका…राज्यातल्या १२ बँकांवर टाच\nनागरिकहो….’आधार’नं लिंक नसलेली बँक खाती बंद होणार\n विमान अपघातात ठार झालेला पायलट महाराष्ट्राचा सुपुत��र, दीपक साठे यांनी गमावला जीव\nआता, दररोज बदलणार पेट्रोल-डिझेलच्या किंमती\nmahaenews.com हे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nमुख्य कार्यालय : महाईन्यूज,पत्ता : विश्वकर्मा बिल्डींग, जे. के. सावंत मार्ग, दादर, मुंबई, २८.\nपुणे विभागीय कार्यालय : महाईन्यूज, विशाल ई-स्क्वेअर सिनेमा जवळ, पिंपरी -चिंचवड,पुणे ४११०१८\nउस्मानाबाद विभागीय कार्यालय : तांबरी, कलेक्टर निवासस्थानाच्या पाठीमागे, उस्मानाबाद.\nसोलापूर विभागीय कार्यालय: होडगी रोड, चेतन फौंड्रीसमोर, सोलापूर.\nकोल्हापूर विभागीय कार्यालय: जय गणेश बिल्डींग, सायबर चौक, विद्यापीठ रोड, कोल्हापूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/sports/cricket/cricket-news/david-warner-hits-4th-fastest-test-triple-hundred-vs-pakistan-in-adelaide/articleshow/72304852.cms", "date_download": "2020-08-07T22:15:03Z", "digest": "sha1:WVHZUYCNMM2UX2ZADVS5T5XDK27ZUR6V", "length": 14738, "nlines": 122, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "warner's triple hundred: डेव्हिड वॉर्नरचं त्रिशतक\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n ब्रॅडमन, विराट यांनाही मागे टाकलं\nपाकिस्तानविरुद्ध अॅडलेट येथे सुरू असलेल्या दिवसरात्र कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज सलामीवीर डेव्हिड वॉर्नर यानं खणखणीत त्रिशतक ठोकलं आहे. गुलाबी चेंडूवर त्यानं हे त्रिशतक झळकावलं. पाकविरुद्ध त्रिशतक ठोकणारा ऑस्ट्रेलियाचा तो दुसरा फलंदाज ठरला आहे.\nअॅडलेड: येथील ओव्हल मैदानावर पाकिस्तानविरुद्ध सुरू असलेल्या दुसऱ्या दिवसरात्र कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज सलामीवीर डेव्हिड वॉर्नर यानं खणखणीत त्रिशतक ठोकलं आहे. गुलाबी चेंडूवर त्यानं हे त्रिशतक झळकावलं. पाकविरुद्ध त्रिशतक ठोकणारा ऑस्ट्रेलियाचा तो दुसरा फलंदाज ठरला आहे.\nपाकविरुद्ध सुरू असलेल्या या सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियानं पहिल्या डावात ३ गड्यांच्या मोबदल्यात ५५० धावांचा डोंगर उभारला आहे. त्यात वॉर्नरच्या नाबाद त्र��शतकाचा समावेश आहे. ३८९ चेंडूंमध्ये त्यानं हे त्रिशतक पूर्ण केलं. त्यात ३७ चौकारांचा समावेश आहे. १२० षटकातील पहिल्या चेंडूवर षटकार ठोकून त्यानं दिमाखात हे त्रिशतक साजरं केलं. तो ३३५ धावांवर नाबाद राहिला. ब्रॅडमन आणि नंतर टेलर यांचा विक्रम मोडल्यानंतर ऑस्ट्रेलियानं डाव घोषित केला.\n'आयपीएल'मधील या गोष्टींवर राहुल द्रविड नाराज\nयापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या मार्क टेलर यानं १९९८ मध्ये पेशावर येथे नाबाद ३३४ धावांची खेळी केली होती. त्यानंतर वॉर्नरनं हा पराक्रम केला आहे. सलामीवीर म्हणून त्रिशतक ठोकणारा तो ऑस्ट्रेलियाचा चौथा फलंदाज ठरला आहे. क्रिकेटच्या इतिहासातलं हे चौथं वेगवान त्रिशतक ठरलं आहे. सर्वात वेगवान त्रिशतक ठोकण्याचा विक्रम भारताचा स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग याच्या नावावर आहे. २००७-०८ साली चेन्नई येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळताना त्यानं अवघ्या २७८ चेंडूंमध्ये त्रिशतक झळकावलं होतं.\nवॉर्नर हा आयसीसी टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली यानं दक्षिण आफ्रिकेच्या विरुद्ध खेळताना पुण्यात २५४ धावांची खेळी केली होती. वॉर्नर आज त्याला मागे टाकलं.\nत्रिशतक ठोकणारा १६ वा सलामीवीर\nकसोटी सामन्यात सलामीवीर म्हणून त्रिशतक ठोकणारा तो जगातला १६वा तर ऑस्ट्रेलियाचा चौथा सलामीवीर ठरला आहे. तर, पाकिस्तानविरुद्ध त्रिशतक झळकावणारा चौथा फलंदाज ठरला आहे. ओव्हल मैदानावर सर्वाधिक धावा करण्याचा डॉन ब्रॅडमन यांचा विक्रम वॉर्नरनं मोडला आहे. ओव्हल मैदानावर ब्रॅडमन यांनी २९९ धावांची खेळी केली होती.\nसचिन, लक्ष्मणचं 'सीएसी'मध्ये पुनरागमन\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\nराम मंदिराच्या भूमी पुजनानंतर मोहम्मद कैफचे ट्विट झालं ...\nक्रिकेट सामना सुरू असताना दहशतवादी हल्ला; केला अंधाधुंद...\nहसीन जहाने केली राम मंदिरावर पोस्ट, मिळाली जीवे मारण्या...\n'नरेंद्र मोदींचं वय ६९ आहे, तुम्ही त्यांना निवृत्त व्हा...\nऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथचा विक्रम, केल्या सर्वात जलद ७००० धावा महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nविराटने ९ वर्षानंतर केला सचिनबद्दलचा खुलासा\nधोनीबाबत रोहित शर्माचे मोठे वक्तव्य; म्हणाला...\nविक्रमाची संधी होती, तरी घेतला धक्कादायक निर्णय\nIPL धोनीच्या निवडीसाठीचे मापदंड असू शकत नाही\nसचिनमुळे सर्वोत्तम गोलंदाजी करू शकलो- ब्रेट ली\n'राहुल द्रविडच्या सल्ल्याने माझी फलंदाजी चांगली झाली'\nक्रिकेट न्यूजभारतात २०२१ साली टी-२० विश्वचषक; तीन वर्षांत होणार तीन वर्ल्डकप\nAdv: अमेझॉन प्राईम डे सेल; आज अखेरचा दिवस\nकोल्हापूरकोल्हापूरला पुराचा धोका कायम; पंचगंगेची पाणी पातळी ४५ फुटांवर\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\nजळगावजळगावचं टेन्शन वाढलं; करोनाबाधितांचा 'हा' आकडा धोक्याचा\nनागपूरअनैतिक संबंधात अडचण ठरणाऱ्या पतीची प्रियकराच्या मदतीने हत्या\nमुंबईदिवसभरात १० हजार ९०६ रुग्णांची करोनावर मात; ३०० दगावले\nLive: कोल्हापूरात दिवसभरात २४० करोना बाधित रुग्ण आढळले\nमुंबईएअर इंडिया विमान अपघातात महाराष्ट्रातील वैमानिकाचा मृत्यू\nअन्य खेळ'राम मंदिराच्या भूमी पुजनाची शिळा अनेकांच्या छातीवर ठेवलीए' मोदीविरोधकांना डिवचले\nविज्ञान-तंत्रज्ञानइंडियन ब्रँड Shinco चे ३ जबरदस्त टीव्ही लाँच, जाणून घ्या किंमत-फीचर्स\nहेल्थनिरोगी आरोग्यासाठी वयानुसार किती वेळ झोपणे ठरेल योग्य\nमोबाइलसर्वात जास्त विकला जाणारा अँड्रॉयड फोन झाला स्वस्त; नवी किंमत पाहा\nविज्ञान-तंत्रज्ञानAmazon सेलचा शेवटचा दिवस, कमी किंमतीत मिळताहेत जबरदस्त गॅझेट्स\nकार-बाइककिआ सॉनेटपासून टाटा HBX पर्यंत, ऑगस्टमध्ये या ४ कार येताहेत\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/education/mumbai-university-colleges-admission-process-starts-for-fyjc-36297", "date_download": "2020-08-07T20:33:40Z", "digest": "sha1:EPKB7LKXM2NMI2VGRNKIY2BRJ5LFTFIE", "length": 11970, "nlines": 149, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "एफवायसाठी ऑनलाइन नोंदणी सुरू | Mumbai | Mumbai Live", "raw_content": "\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nएफवायसाठी ऑनलाइन नोंदणी सुरू\nएफवायसाठी ऑनलाइन नोंदणी सुरू\nमुंबई विद्यापीठांतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांमध्ये आॅनलाइन प्रथम वर्ष पदवी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.\nBy मुंबई लाइव्ह टीम शिक्षण\nमहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीचा निकाल मंगळवार २८ मे रोजी जाहीर झाला. फेब्रुवारी ते मार्च २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेतील मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या ९ विभागांचा निकाल एकाचवेळी जाहीर करण्यात आला आहे. त्यानंतर आता मुंबई विद्यापीठांतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांमध्ये आॅनलाइन प्रथम वर्ष पदवी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.\nमुंबईसह, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधूदुर्ग जिल्ह्यंतील महाविद्यालयं मुंबई विद्यापीठाशी संलग्न आहेत. या महाविद्यालयांमधील प्रथम वर्ष प्रवेशाची प्रक्रिया बुधवारी २९ मेपासून सकाळी ११ वाजता सुरू होणार आहे. विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी करायची आहे.\nअनुदानित आणि विनाअनुदानित अभ्यासक्रमांसाठी प्रवेशपूर्व ऑनलाइन नोंदणी करणं बंधनकारक आहे. विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणीसाठी महाविद्यालयातून माहिती पुस्तक आणि प्रवेश अर्ज घेणं आवश्यक आहे. प्रवेश अर्ज घेण्यासाठी ७ जूनपर्यत, तर ऑनलाइन नोंदणीसाठी १० जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे.\nविद्यार्थ्यांनं दिलेल्या मोबाइल क्रमांकावर युजर आयडी आणि पासवर्ड पाठवला जाईल. त्या आधारे खातं सुरू केल्यावर अर्ज भरता येणार आहे.\nमाहिती पुस्तिकेनुसार विषय व विषयसमुहाप्रमाणेच विषय निवडणं बंधनकारक आहे.\nविद्यार्थी एकावेळी एकापेक्षा आधिक अभ्यासक्रम आणि महाविद्यालयांसाठी नोंदणी करू शकणार आहेत.\nपूर्ण आणि अचूक माहिती भरली गेल्याची खातरजमा करुन भरलेल्या अर्जाची प्रत काढून संबंधित महाविद्यलयात सादर करावी.\nऑनलाइन नोंदणीसाठी विद्यार्थ्यांकडं स्कॅन केलेलं छायाचित्र आणि स्वाक्षरीची सॉफ्ट कॉपी असणं आवश्यक आहे.\nअर्ज भरताना अडचणी आल्यास ०२०-६६८३४८२१ या क्रमांकावर संपर्क करावा.\nअर्ज विक्री – २९ मे ते ०७ जून\nप्रवेशपूर्व ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया – २९ मे ते १० जून\nप्रवेश अर्ज महाविद्यालयांत सादर करणे – ७ ते १३ जून (दुपारी १२.०० वाजेपर्यंत, कार्यालयीन दिवस ) या कालावधीत संस्थांतर्गत प्रवेश आणि अल्पसंख्याक कोट्यातील प्रवेश होतील.\nप्रथम गुणवत्ता यादी – १३ जून , सायं ५ वा.\nकागदपत्रे पडताळणी – १४ जून\nशुल्क भरणे – १४ ते १७ जून, सायं.४.३० वा.\nदुसरी गुणवत्ता यादी -१७ जून, सायं. ५ वा.\nकागदपत्रे पडताळणी – १८ जून\nशुल्क भरणे – १८ ते २० जून, सायं. ४.३० वा.\nतिसरी (शेवटची) गुणवत्ता यादी – २० जून\nकागदपत्रे पडताळणी – २१ जून\nशुल्क भरणे – २१ ते २४ जून, सायं. ५ वा.\nविधानसभेचं पावसाळी अधिवेशन १७ जूनपासून\nमहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळप्रथम वर्षप्रवेशऑनलाइन नोंदणीअर्जबारावीनिकालमुंबई विद्यापीठ\nमराठमोळे पायलट कॅप्टन दीपक साठेंचा विमान अपघातात मृत्यू\nमुंबईत कोरोनाचे ८६२ नवे रुग्ण,४५ जणांचा दिवशभरात मृत्यू\n दिवसभरात १० हजार ९०६ जणांनी केली कोरोनावर मात\n९८ वर्षांच्या आजोबांची कोरोनावर मात\n२०२१ चा टी-२० वर्ल्ड कप भारतात\nनवी मुंबईत शुक्रवारी कोरोनाचे नवीन ३७६ रुग्ण\nमराठमोळे पायलट कॅप्टन दीपक साठेंचा विमान अपघातात मृत्यू\nमुंबईत कोरोनाचे ८६२ नवे रुग्ण,४५ जणांचा दिवशभरात मृत्यू\n दिवसभरात १० हजार ९०६ जणांनी केली कोरोनावर मात\n९८ वर्षांच्या आजोबांची कोरोनावर मात\nनवी मुंबईत शुक्रवारी कोरोनाचे नवीन ३७६ रुग्ण\nमुंबईत येताय, तर १४ दिवस क्वाॅरंटाईन बंधनकारक, महापालिकेने आदेशच काढला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.rikoooo.com/mr/board?view=topic&id=326&catid=7", "date_download": "2020-08-07T20:54:38Z", "digest": "sha1:SEHEO5ANRJXSSG6SHBPXCXKGAUQPEQ4F", "length": 12502, "nlines": 145, "source_domain": "www.rikoooo.com", "title": "निर्देशांक - Rikoooo", "raw_content": "भाषा भाषा निवडाइंग्रजीआफ्रिकान्सअल्बेनियनअरबीआर्मेनियनअजरबेजानीबास्कबेलारूसीबल्गेरियनकॅटलानचीनी (सरलीकृत)चीनी (पारंपारिक)क्रोएशियनचेकडॅनिशडचएस्टोनियनफिलिपिनोफिन्निशफ्रेंचगॅलिशियनजॉर्जियनजर्मनग्रीकहैतीयन क्रेओलहिब्रूहिंदीहंगेरियनआईसलँडिकइंडोनेशियनआयरिशइटालियनजपानीकोरियनलाट्वियनलिथुआनियनमॅसेडोनियनमलयमाल्टीजनॉर्वेजियनपर्शियनपोलिशपोर्तुगीजरोमानियनरशियनसर्बियनस्लोव्हाकस्लोव्हेनियनस्पेनचास्वाहिलीस्वीडिशथाईतुर्कीयुक्रेनियनउर्दूव्हिएतनामीवेल्समधील लोकांची भाषायिद्दी\nखूप मोठ्या आकाराचा योजना याची सदस्यता घ्या\nवापरकर्तानाव: पासवर्ड: माझी आठवण ठेवा\nलॉकहीड माटिर्न Prepar3D (P3D)\nनवीन CL215 पूर्णपणे कार्यरत नाही\nनवीन CL215 पूर्णपणे कार्यरत नाही 2 वर्षे 3 महिने पूर्वी #1048\nतुम्हाला प्राप्त धन्यवाद: 0\nमला हे विमान आवडते आणि मी इथे रिकूू येथे सापडलो. ते दिसते, ऐकायला चांगले वाटते परंतु मला फ्लॅप्स मिळत नाहीत, कामावर गियर मिळत नाही. इतर सर्व नियंत्रण पृष्ठे ठीक आहे. मी कंट्रोलर पर्याय तपासले आहेत आणि गियर सेट केले आहे. हे CL215 शिवाय इतर सर्व विमानांसाठी कार्य करते. इतर कोणालाही याचा अनुभव येत आहे किंवा एक निराकरण आहे\nकृपया लॉग इन or खाते तयार करा संभाषणात सामील होण्यासाठी.\nनवीन CL215 पूर्णपणे कार्यरत नाही 2 वर्षे 3 महिने पूर्वी #1049\nतुम्हाला प्राप्त धन्यवाद: 0\nमाझ्याकडे सीएलएक्सएनयूएमएक्स चालू आहे P3Dकोणत्याही समस्या न v4.2. हे पूर्णपणे विस्थापित करण्याशिवाय काय म्हणायचे आहे याची खात्री नाही, एक नवीन प्रत पुन्हा डाउनलोड करा आणि पुन्हा स्थापित करा.\nशुभेच्छा, उड्डाण करण्यासाठी एक gre4at विमान आहे.\nकृपया लॉग इन or खाते तयार करा संभाषणात सामील होण्यासाठी.\nनवीन CL215 पूर्णपणे कार्यरत नाही 2 वर्षे 3 महिने पूर्वी #1050\nतुम्हाला प्राप्त धन्यवाद: 0\nधन्यवाद बॉब, हे ठीक आहे हे जाणून घेणे चांगले आहे. फ्लॅप्स आणि गीअर का कार्य करत नाहीत याची खात्री नाही. मी प्रथम लोड केल्यावर गीअर खाली होता. घेतले पण त्यांना वाढवता आले नाही. मी दुसर्‍या विमानात स्विच केले आणि गीअर वाढविल्यास मी पुन्हा सीएल 215 वर जाऊ शकते आणि ते गियर देखील वाढविले आहे. पण, अर्थातच आता मी त्यांना कमी करू शकत नाही. मी आधीच विस्थापित आणि पुन्हा स्थापित केले आहे परंतु मी पुन्हा प्रयत्न करेन\nकृपया लॉग इन or खाते तयार करा संभाषणात सामील होण्यासाठी.\nनवीन CL215 पूर्णपणे कार्यरत नाही 2 वर्षे 3 महिने पूर्वी #1051\nतुम्हाला प्राप्त धन्यवाद: 0\nमंच वाचण्यापासून, रिकूूमधून कार्य करणार्या फायलींबद्दल बर्याच टिप्पण्या आहेत.\nमी दुसर्या साइट वरून डाउनलोड केले. आपल्याला अद्याप समस्या असल्यास कदाचित एक वैकल्पिक डाउनलोड करण्याचा प्रयत्न करा.\nआणि आपण ते करतोय\nकृपया लॉग इन or खाते तयार करा संभाषणात सामील होण्यासाठी.\nनवीन CL215 पूर्णपणे कार्यरत नाही 2 वर्षे 3 महिने पूर्वी #1053\nतुम्हाला प्राप्त धन्यवाद: 29\nरिकूूमधील फाईल्स इतर वेबसाइट्स पेक्षाही वेगळ्या असतात, फक्त फरक असा आहे की स्वयं-इंस्टॉलर फाइल्सला स्वयंचलित फोल्डरमध्ये स्वयंचलितपणे हलवितो, तेच आहे. इतरत्र डाउनलोड करण्याची आवश्यकता नाही.\nफ्रीव���अर परिपूर्ण नाही आणि काही समस्या असल्यासारखे सामान्य आहे, तथापि, बहुतेक समस्यांस Readme.txt किंवा मॅन्युअलमध्ये स्पष्ट केले आहे की बर्याच लोकांना वाचण्यास त्रास होत नाही, ही खरी समस्या आहे.\nएरीक - सामान्य प्रशासक - मदत करण्यासाठी नेहमी आनंदी\nकृपया लॉग इन or खाते तयार करा संभाषणात सामील होण्यासाठी.\nमंडळ श्रेणी Rikoooo बद्दल - नवीन सदस्य स्वागत आहे - सूचना बॉक्स - घोषणा उड्डाण अनुकार मंच - फ्लाइट सिम्युलेटर 2020 (एफएस2020) लॉकहीड मार्टिन Prepar3D (P3D) - फ्लाइट सिम्युलेटर एक्स (FSX) आणि स्टीम - एफएस 2004 - उड्डाणचे शतक - X-Plane मीडिया - स्क्रीनशॉट - व्हिडिओ विमानगृह चर्चा - सामान्य चर्चा फ्लाई ट्यून्स - आज आपण कुठे आणि कुठे उडाला - वास्तविक विमानचालन इतर उड्डाण simulators फ्लाइट गियर फ्लाइट सिम्युलेटर फ्लाइटगियर बद्दल - - डीसीएस सीरीज़ - बेंचमार्क एसआयएमएस\nलॉकहीड माटिर्न Prepar3D (P3D)\nनवीन CL215 पूर्णपणे कार्यरत नाही\nवेळ पृष्ठ तयार करण्यासाठी: 0.282 सेकंद\nद्वारा समर्थित Kunena मंच\nRikoooo.com आपल्या विल्हेवाट येथे आहे\nखूप मोठ्या आकाराचा योजना\nयाची सदस्यता घ्या आणि अधिक जाणून\nआम्हाला अधिक जाणून घ्या\nविकास आणि सक्षम आमच्या साइटवर मिळवणं\nखूप मोठ्या आकाराचा योजना याची सदस्यता घ्या\nआता आपण आपल्या फेसबुक क्रेडेंशिअल्स वापरुन लॉग इन केले आहे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.rikoooo.com/mr/board?view=topic&id=97&catid=19", "date_download": "2020-08-07T22:06:07Z", "digest": "sha1:DR54LFPYNBHXHFH7RDOQO5RCNGWWVEKP", "length": 8141, "nlines": 110, "source_domain": "www.rikoooo.com", "title": "निर्देशांक - Rikoooo", "raw_content": "भाषा भाषा निवडाइंग्रजीआफ्रिकान्सअल्बेनियनअरबीआर्मेनियनअजरबेजानीबास्कबेलारूसीबल्गेरियनकॅटलानचीनी (सरलीकृत)चीनी (पारंपारिक)क्रोएशियनचेकडॅनिशडचएस्टोनियनफिलिपिनोफिन्निशफ्रेंचगॅलिशियनजॉर्जियनजर्मनग्रीकहैतीयन क्रेओलहिब्रूहिंदीहंगेरियनआईसलँडिकइंडोनेशियनआयरिशइटालियनजपानीकोरियनलाट्वियनलिथुआनियनमॅसेडोनियनमलयमाल्टीजनॉर्वेजियनपर्शियनपोलिशपोर्तुगीजरोमानियनरशियनसर्बियनस्लोव्हाकस्लोव्हेनियनस्पेनचास्वाहिलीस्वीडिशथाईतुर्कीयुक्रेनियनउर्दूव्हिएतनामीवेल्समधील लोकांची भाषायिद्दी\nखूप मोठ्या आकाराचा योजना याची सदस्यता घ्या\nवापरकर्तानाव: पासवर्ड: माझी आठवण ठेवा\nसर रिचर्ड ब्रॅन्सन 10 सुपरसोनिक जेट्स ऑर्डर करण्यास सज्ज आहेत\nसर रिचर्ड ब्रॅन्स�� 10 सुपरसोनिक जेट्स ऑर्डर करण्यास सज्ज आहेत 3 वर्षे 5 महिने पूर्वी #310\nतुम्हाला प्राप्त धन्यवाद: 19\nही एक छान कल्पना आहे ,,, या सर्वांना शुभेच्छा\nसर रिचर्ड ब्रॅन्सन नव्या युगात प्रवेश करणार आहेत\nएअरलाइन्स टायकून यांनी पुष्टी केली की व्हर्जिनकडे अलीकडेच प्रकट झालेल्या सुपरसोनिक बूम जेट्सचे एक्सएनयूएमएक्स खरेदी करण्याचे पर्याय आहेत.\n'बेबी बूम' या नावाने ओळखले जाणारे हे नवीन विमान लंडन ते न्यूयॉर्क दरम्यान अवघ्या तीन तासांत उड्डाण करू शकते\nजॉर्जिया डायबेलियस फॉर मेलॉनलाईन आणि मार्क प्रिग फॉर डेलीमेल डॉट कॉम द्वारा\nकृपया लॉग इन or खाते तयार करा संभाषणात सामील होण्यासाठी.\nअंतिम संपादन: द्वारा Colonelwing.\nमंडळ श्रेणी Rikoooo बद्दल - नवीन सदस्य स्वागत आहे - सूचना बॉक्स - घोषणा उड्डाण अनुकार मंच - फ्लाइट सिम्युलेटर 2020 (एफएस2020) लॉकहीड मार्टिन Prepar3D (P3D) - फ्लाइट सिम्युलेटर एक्स (FSX) आणि स्टीम - एफएस 2004 - उड्डाणचे शतक - X-Plane मीडिया - स्क्रीनशॉट - व्हिडिओ विमानगृह चर्चा - सामान्य चर्चा फ्लाई ट्यून्स - आज आपण कुठे आणि कुठे उडाला - वास्तविक विमानचालन इतर उड्डाण simulators फ्लाइट गियर फ्लाइट सिम्युलेटर फ्लाइटगियर बद्दल - - डीसीएस सीरीज़ - बेंचमार्क एसआयएमएस\nसर रिचर्ड ब्रॅन्सन 10 सुपरसोनिक जेट्स ऑर्डर करण्यास सज्ज आहेत\nवेळ पृष्ठ तयार करण्यासाठी: 0.284 सेकंद\nद्वारा समर्थित Kunena मंच\nRikoooo.com आपल्या विल्हेवाट येथे आहे\nखूप मोठ्या आकाराचा योजना\nयाची सदस्यता घ्या आणि अधिक जाणून\nआम्हाला अधिक जाणून घ्या\nविकास आणि सक्षम आमच्या साइटवर मिळवणं\nखूप मोठ्या आकाराचा योजना याची सदस्यता घ्या\nआता आपण आपल्या फेसबुक क्रेडेंशिअल्स वापरुन लॉग इन केले आहे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://dainikekmat.com/special/mahanirvana-shatabdi-special-gandhiji-gokhale-and-lokmanya-tilak-25714/", "date_download": "2020-08-07T21:51:40Z", "digest": "sha1:P7CZGOFHRFVU32PZXEYKBMA2KAQA7JQF", "length": 31642, "nlines": 188, "source_domain": "dainikekmat.com", "title": "महानिर्वाण शताब्दी विशेष : गांधीजी, गोखले आणि लोकमान्य टिळक - पुरोगामी विचाराचे एकमत", "raw_content": "\nHome विशेष महानिर्वाण शताब्दी विशेष : गांधीजी, गोखले आणि लोकमान्य टिळक\nमहानिर्वाण शताब्दी विशेष : गांधीजी, गोखले आणि लोकमान्य टिळक\nलोकमान्य टिळकांनी देह ठेवला, त्याला १ ऑगस्ट रोजी १०० वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त लोकमान्यांच्या पुण्यस्मृतीला प्रथम माझे वंदन. लोकमान्य टिळ���, नामदार गोपाळकृष्ण गोखले आणि महात्मा गांधी या तिघांचेही नाव आणि विचार एका वेळी डोक्यात आणला तर पहिल्यांदा जाणवतो तो मुद्दा म्हणजे, तिघांचेही ध्येय समान होते. मार्गामध्ये कदाचित वेगळेपणा असेल. हा वेगळेपणा म्हणजे मतभेद आहेत; पण मतभेद म्हणजे शत्रुत्व नाही. याचे सगळ्यात मुख्य कारण तिघांचेही ध्येय एकच होते, आज ना उद्या भारताला स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व मिळवून देणे.\nयापैकी नामदार गोपाळकृष्ण गोखले हे भारताच्या राष्ट्रीय सभेतील नेमस्त गटातले. मवाळ गटातले. नामदार गोखलेंचे सबंध चरित्र आणि चारित्र्य पाहिल्यास ते लोकमान्य टिळकांप्रमाणेच देदीप्यमान. सर्व व्यक्तिमत्त्वाचे समर्पण देशाला. एक काळाचे विलक्षण भान दिसून येते की, समाजाची, देशाची तत्कालीन स्थिती पाहता आपल्याला नेमस्त मार्गाने पुढे सरकले पाहिजे; म्हणजे भारतीयांचे राजकीय हक्क मिळवण्यासाठी अर्ज-विनंत्यांच्या राजकारणाचाच आधार घेतला पाहिजे. त्यांना पूर्ण भान होते की, उद्या कदाचित परिस्थिती बदलली तर अधिक आक्रमक रस्ते स्वीकारता येतील. ते आक्रमक रस्ते दाखवून देण्याचे काम लोकमान्य टिळकांनी केले.\nलोकमान्यांच्या लेखी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे या विधानामधला उत्तरार्ध अधिक महत्त्वाचा आहे- आणि तो मी मिळवीनच. याचा अर्थ असा की, जन्मसिद्ध हक्क असून भागत नाही तर त्यासाठी लढावं लागतं आणि तो मिळवावा लागतो. लोकमान्यांनी अर्ज-विनंत्यांचे राजकारण नाकारले. मायबाप ब्रिटिश सरकारपुढे आम्ही हात जोडणार नाही. आमचे हक्क लढून, संघर्ष करून मिळवू हा रस्ता त्यांनी स्वीकारला.\nRead More ती धीट मराठी मूर्ती कणखर ताठ….\nएका फार महत्त्वाच्या प्रसंगामध्ये टिळक आणि गोखले यांच्या व्यक्तिमत्त्वाचा वेगळेपणा फार ठळकपणाने उठून दिसतो. पुण्यामध्ये प्लेगची साथ होती आणि ती आवरण्यासाठी रँड या अधिका-याच्या नेतृत्वाखाली पुण्यावर काहीसे अन्याय-अत्याचार सुरू होते. त्याच्याविरुद्ध टिळकांनी आवाज तर उठवलाच; इतकंच काय अप्रत्यक्षरीत्या चाफेकरांचे प्रेरणास्थानही टिळक होते. त्यावेळी गोपाळकृष्ण गोखले लंडनमध्ये वेलबी आयोगापुढे साक्ष द्यायला गेले होते. त्यावेळपर्यंत गोखलेंची प्रतिमा ही विचारी, प्रगल्भ आणि जबाबदारपूर्वक विधाने करणारे व्यक्तिमत्त्व अशी ब्रिटिशांच्या मनातही होती. गोखलेंना पुण���यातून अनेक पत्रं गेली, ज्यामध्ये ब्रिटिशांनी पुण्यात चालवलेल्या अत्याचारांचे वर्णन होते. त्यात ब्रिटिश सोजिरांनी स्त्रियांच्या अंगावरही हात टाकले किंवा अब्रू लुटली असे संदर्भ होते. गोपाळकृष्ण गोखलेंची ब्रिटनमध्ये व्याख्यानमाला सुरू होती. त्याच्या एका सत्रामध्ये त्यांनी हा उल्लेख केला की, ब्रिटिश गो-या सोजिरांनी पुण्यात स्त्रियांच्या अब्रूवर हात टाकला.\nगोपाळकृष्ण गोखलेंसारख्या व्यक्तीने असे म्हटल्यावर प्रचंड गोंधळ माजला. तिकडच्या वृत्तपत्रांनी जाब विचारणे सुरू केले. ही बाब ब्रिटिश संसदेपर्यंत गेली. ब्रिटिश सरकारने गोखलेंपाशी आग्रह धरणे सुरू केले की तुम्ही जे विधान केले आहे त्याचे पुरावे द्या; नाही तर माफी मागा. हे सर्व होईपर्यंत गोखले जहाजावर बसून भारताकडे यायलाही निघाले होते. याच्या वार्ता टिळकांना कळल्या. टिळक आणि गोखले राजकीयदृष्ट्या एकमेकांचे कट्टर विरोधक. पण ब्रिटिश सरकार गोखलेंना माफी मागण्याचा आग्रह धरते आहे हे समजल्यावर इकडे पुण्यामध्ये टिळकांनी पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली आणि जहाजावर गोखलेंना तारा मागून तारा पाठवणे सुरू केले की तुम्ही माफी मागू नका, मी तुम्हाला सर्व पुरावे गोळा करून तुम्ही मुंबईत उतराल तेव्हा देतो.\nया तारा ब्रिटिश सरकारने गोखले यांना मिळू दिल्या नाहीत आणि जहाजावरच गोखलेंवर दबाव चालू केला की, माफी मागा, अन्यथा मुंबईत उतरताक्षणी तुम्हाला अटक करू. मुंबई बंदरात जहाज आल्यानंतर गोपाळकृष्ण गोखलेंनी माफी मागितली. पण आपण अशा एका वेळी झुकलो, वाकलो; आपण ताठ मानेनं उभं राहिलो नाही, याची तीव्र खंत पुढे सर्व काळ गोखलेंच्या व्यक्तिमत्त्वामध्ये दिसून आली. या माफीने आलेली निराशा दूर करून गोखले पुन्हा कामाला लागले; पण त्यावेळी एक वेळ सर्व राजकारण आणि समाजकारण सोडून देऊन योगसाधनेला जीवन अर्पण करावं, असा विचारही गोखलेंनी केला होता. याउलट टिळकांना दोनदा राजद्रोहाच्या आरोपाला आणि तुरुंगवासाला सामोरं जावं लागलं. त्यातला दुसरा म्हणजे राजद्रोहाचा खटला मुंबईला चालला १९०८ मध्ये. त्यावेळी टिळकांवरही प्रचंड दबाव सतत आणला जात होता की, माफी मागा आणि राजकीय जीवनामध्ये पुन्हा दिसणार नाही असे वचन द्या, तर या सर्वांतून मुक्तता करू. पण तेव्हा लोकमान्य टिळक सह्याद्रीचा अभंग आणि अखंड खडकासारखे उभे राहिले. नुसते नाही तर त्यांनी मंडालेचा तुरुंगवासही सोसला.\nइतकंच नव्हे तर, मंडालेतील तुरुंगवासादरम्यान गीतारहस्य सारखा विसाव्या शतकातला सर्वश्रेष्ठ मराठी ग्रंथ तयार केला. या त्यागामुळे आणि कणखरपणामुळे लोकमान्यांचे मोठेपण अधिक उभारून दिसते.\nRead More चिंता वाढली : लातूर जिल्ह्यात कोरोनाबळीचे शतक\nगोखले आणि टिळक या दोघांचेही गांधीजींशी संबंध आले होते. गांधीजींच्या दक्षिण आफ्रिकेतील कामाकडे तर गोपाळकृष्ण गोखलेंचे अत्यंत बारकाईने लक्ष होते. यातून नामदार गोखलेंची फार मोठी दूरदृष्टी दिसून येते. गांधीजी हे भारताचा पुढचा नेता होऊ शकतात, हे त्यांनी ओळखले होते. म्हणून दक्षिण आफ्रिकेमध्ये गांधीजींच्या आंदोलनांना मदत करायला आणि त्यांच्या चळवळीत सहभागी होण्यासाठी गोखलेंनी चार्ली एस. अँड्र्यूज हा ख्रिश्चन मिशनरी आणि जर्मन मिशनरी हार्मान कालेम्बाक यांना पाठवलं होतं. पुढं भारतात त्यांची गरज आहे, हे गांधीजींना गोपाळकृष्ण गोखलेंनीच सांगितले. त्या सूचनेनुसार ९ जानेवारी १९१५ रोजी खरोखरीच गांधीजी भारतात परतले. परतल्यानंतर कुठलेही आंदोलन न करता देशाची स्थिती पाहा आणि मग काम हाती घ्या, असे त्यांनी गांधीजींना सांगितले. त्यानुसार खरोखरच गांधीजींनी एक वर्ष सर्व काम थांबवून देशाची स्थिती पाहिली आणि चंपारण्यपासून कामाला सुरुवात केली होती. त्या एक वर्षाच्या काळात गांधीजींची आणि लोकमान्य टिळकांची गायकवाड वाड्यामध्ये भेट झाली होती. त्या भेटीमध्ये गांधीजींनी आपला अहिंसक मार्गाने पुढे जाण्याचा निश्चय प्रकट केला होता. लोकमान्यांनी त्याला असहमती दर्शवली होती.\nलोकमान्य स्वत: सनदशीर मार्गाने चळवळ करत होते. सशस्त्र चळवळींना त्यांचा अजिबातच विरोध नव्हता. उलट त्यांनी एके वेळी अफगाणिस्तानच्या आमिराकडे आपले दूत पाठवून आजमावून पाहिले होते की, भारतात सशस्त्र उठाव करायला अफगाणचा आमिर मदत करेल का ऑक्टोबर १९१७ मध्ये बोल्शेविक क्रांती झाल्यानंतर ही काही तरी संपूर्ण जगाला हादरवून सोडणारी आणि भविष्यकाळात जगावर मोठा प्रभाव पाडणारी घटना आहे, असे टिळकांना वाटले. त्यातूनच भारताच्या स्वातंत्र्यलढ्यासाठी काही सहकार्य मिळू शकते का यासाठी लेनिनकडे टिळकांनी आपले दूत पाठवले होते.\nपुण्यातील भेटीमध्ये आपले मतभेद सांगून टिळक गांधींना म्ह���ाले होते की, तुमच्या पाठिशी लोक यायला तयार असतील तर मी तुमचा पहिला अनुयायी ठरेन. खरं म्हणजे हे विधान करताना लोकमान्य टिळक हे भारताचे अनभिषिक्त सम्राट होते.\nभारतीय असंतोषाचे जनक होते. तेल्यातांबोळ्यांचे पुढारी होते. एवढंच नाही तर उत्तर भारतात त्यांचा उल्लेख तेव्हाही आणि आजही – भगवान टिळक असा केला जात असे आणि केला जातो. अशा टिळकांनी गांधीजींना ..तर मी तुमचा अनुयायी असेन असं म्हणणे ही फार मोठी गोष्ट आहे. पुढं गांधीजींनी आपल्या विचारात टिळक आणि गोखले यांचे त्यांना आवडलेले आणि भावलेले वर्णन केले आहे. त्यात गांधीजी म्हणतात की, लोकमान्य टिळक हे एखाद्या उत्तुंग शिखराप्रमाणे आहेत. गोपाळकृष्ण गोखलेंचे वर्णन करताना गोड्या पाण्याचं छान सरोवर जिच्या काठावर पांतस्थ बसून आपली तहान भागवू शकतो किंवा विश्रांती घेऊ शकतो असं गांधीजींनी केलंय. या दोन उपमांचा एक अर्थ असा होऊ शकतो की, टिळकांचं मोठेपण इतकं मोठं आहे की त्याने आपल्याला अवाक् व्हायला होतं. याउलट गोपाळकृष्ण गोखलेंविषयी जवळीक अधिक वाटते.\nRead More ‘कोरोना’यण : घश्याला कोरड पडतिया\nआपल्याला असे दिसून येईल की, गांधीजींनी नामदार गोखलेंना आपला राजकीय गुरू मानून भाषा त्यांची वापरली; पण प्रत्यक्षात लोकमान्य टिळकांचा कार्यक्रम अमलात आणला. म्हणजे भाषेच्या बाबतीत गांधीजी नेमस्ताहून नेमस्त; पण कार्यक्रमाच्या बाबतीत जहालाहून जहाल होते. याचे सर्वांत मोठे उदाहरण म्हणजे गांधीजींनी केलेला चतु:सूत्रीचा स्वीकार. ही चतु:सूत्री प्रथम दिली लोकमान्य टिळकांनी. पण तिचा राष्ट्रीय पातळीवर आविष्कार करून त्याचे जनआंदोलनांमध्ये रुपांतर गांधीजींनी केले.\nस्वातंत्र्य चळवळीतील एक थोर सेनानी आचार्य जावडेकर यांचा स्वातंत्र्य लढ्यावरचा एक अजरामर ग्रंथ आहे, त्याचं नाव आधुनिक भारत . या ग्रंथाचा उल्लेखही गीतारहस्या नंतरचा मराठीतील सर्वोत्तम ग्रंथ असा होतो. माझ्या वैयक्तिक मते तो खरोखरच तसा आहे. या ग्रंथामध्ये आचार्य जावडेकरांनी साक्षी-पुराव्यांनिशी असे दाखवून दिले आहे की, स्वातंत्र्य चळवळीचा पाया भरला लोकमान्य टिळकांनी. त्या पायावर गांधीजींनी स्वातंत्र्य चळवळीची इमारत उभी केली.\nलोकमान्यांच्या निधनानंतर एकदा गांधीजी पुण्यात आले होते. त्यावेळचं पुणे आणि महाराष्ट्र हे अजूनही टिळकपंथीय होते. त्यामुळे गांधीजींच्या अहिंसा आणि दुसरा गाल पुढे करणे यावर पुणे आणि महाराष्ट्राचा फारसा विश्वास नव्हता. त्यामुळे गांधीजींच्या स्वागतालाही कुणी गेले नव्हते. पण गांधीजी असे चतुर होते की, त्यांनी पुणे स्टेशनवर उतरल्या उतरल्या अशी इच्छा व्यक्त केली की, भगवान टिळक ज्या जागी बसत त्याचं मला दर्शन घ्यायचंय. आता पाहुणा येतोच म्हटल्यावर त्याला नको असे शनिवार- नारायण -सदाशिवही म्हणत नाहीत. त्यानुसार गांधीजी गायकवाड वाड्यावर आले.\nलोकमान्यांच्या विचारांचा राजकीय वारसा गेला होता साहित्यसम्राट नरसिंह चिंतामण केळकर यांच्याकडे. गांधीजींच्या स्वागतासाठी न. चिं. केळकर केसरी वाड्याच्या उंबरठ्याच्या अलीकडे उभे होते. गांधीजी बग्गीतून उतरतात न उतरतात तोच केळकरांनी त्यांना पहिलं वाक्य ऐकवलं ते म्हणजे सो, यू हॅव कम टू एनिमीज कॅम्प . पण गांधीजी हसले आणि म्हणाले, नो, माय अपोनंटस् कॅम्प या उत्तरामध्ये लोकशाहीचं बीज आहे. वेगळे विचार म्हणजे शत्रू नसतात. उलटा आदरही असू शकतो; पण मी माझ्या विचारांना पक्का आहे. असा या तिघांचाही लोकशाही वारसा आहे. गोखले, गांधी आणि टिळक या तीनही व्यक्तिमत्त्वांमधला सर्वांत महत्त्वाचा समान धागा म्हणजे भारताच्या अध्यात्म विचारांवरचा विश्वास. ते अध्यात्म रोजच्या जगण्यात आणणे म्हणजे ध्यानधारणा आणि योगसाधना आणि त्यामुळे अध्यात्म विचारांचा सर्वांत उत्तम आविष्कार असलेली भगवद्गीता हे श्रद्धास्थान. अध्यात्म विचार, योग आणि भगवद्गीता हे सुदैवाने आजही भारताचं बळ आहे. या तिन्ही व्यक्तिमत्त्वांकडून आधुनिक काळात आपण जेवढं ते शिकू तेवढा भारताचा भविष्यकाळ अधिक उज्ज्वल घडेल.\nशब्दांकन : हेमचंद्र फडके\nPrevious articleती धीट मराठी मूर्ती कणखर ताठ….\nNext article‘कोरोना’यण : घश्याला कोरड पडतिया\nती धीट मराठी मूर्ती कणखर ताठ….\nशनिवार, दिनांक १ ऑगस्ट ... एक विलक्षण दिवस आहे. लोकमान्यांच्या स्मृतिदिनाची १०० वर्षे याच दिवशी होतात. तरुण पिढीने टिळक, गांधी किती वाचले, अभ्यासले माहीत...\nलोकमान्यांचे बोल कोरोना काळात प्रेरणादायी: सुबोध भावे\nकितीही संकटे आली, आभाळ जरी कोसळले तरी त्यावर पाय रोवून उभा राहीन-लोकमान्य टिळक पुणे : \"कितीही संकटे आली, आभाळ जरी कोसळले तरी त्यावर पाय रोवून...\nमहानिर्वाण शताब्दी विशेष : गीता, गीतारहस्य आणि लोकमान्य\nभारतीय असंतोषाचे जनक आणि प्रकाण्ड पंडित लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या १००व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करताना लोकमान्यांचा स्फूर्तिदायी जीवनपट मन:चक्षूसमोरून सतत...\nजयंती विशेष : भारतीय असंतोषाचे जनक : लोकमान्य टिळक\n२३ जुलै १८५६ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखलगावात पार्वतीबाई व गंगाधर टिळक या दाम्पत्याच्या पोटी बाळ गंगाधर टिळक जन्मास आले. बालपणी ते शाळेत असताना एकदा...\nखाजगी रुग्णालये ताब्यात घेण्याचा आदेश\nधावपट्टीवरून घसरून दरीत कोसळले विमान\nरुग्णसंख्यावाढीचा देशात नवा उच्चांक\nसप्टेंबरपासून शाळेची घंटा वाजणार\nबासमती तांदळावरून दोन मुख्यमंत्र्यांत जुंपली\nऑनलाईन शिक्षण आणि बरेच काही…\nरम्य ते आरोग्यसंपन्न बालपण\nधक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर\nलातूर ब्रेकिंग : लातूर शहरात आज १० कोरोना पॉजिटीव्ह आढळले\nतिस-या दिवशीही लातूर घरात\nखाजगी रुग्णालये ताब्यात घेण्याचा आदेश\nधावपट्टीवरून घसरून दरीत कोसळले विमान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/facebook-matter-central-government-pressure-state-14436/", "date_download": "2020-08-07T21:54:42Z", "digest": "sha1:NWHA7ZYP52AOE7ZCJHLHBEF4LJ2FID2M", "length": 15076, "nlines": 215, "source_domain": "www.loksatta.com", "title": "फेसबुक प्रकरणी केंद्राचाही दबाव | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nशार्कच्या पिल्लांच्या मासेमारीत वाढ\nसागरी किनारा मार्गचा भराव सुरक्षित\nफेसबुक प्रकरणी केंद्राचाही दबाव\nफेसबुक प्रकरणी केंद्राचाही दबाव\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर पाळण्यात आलेल्या बंदबद्दल ‘फेसबुक’वर प्रतिक्रिया व्यक्त करणाऱ्या दोन मुलींच्या अटकेचे प्रकरण ठाणे ग्रामीण पोलिसांना भलतेच महागात पडण्याची शक्यता निर्माण झाली\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर पाळण्यात आलेल्या बंदबद्दल ‘फेसबुक’वर प्रतिक्रिया व्यक्त करणाऱ्या दोन मुलींच्या अटकेचे प्रकरण ठाणे ग्रामीण पोलिसांना भलतेच महागात पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. केंद्र सरकारने या प्रकरणाचा अहवाल मागविला असून, त्यामुळे दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठीचा राज्य सरकारवरील दबाव वाढला आहे.\nदरम्यान, या प्रकरणाचा चौकशी अहवाल प्राप्त झाला असून, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी चर्चा करून या प्रकर��ी दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी शनिवारी सांगितले.\nबंदच्या विरोधात फेसबुकवर मत व्यक्त करणारी शाहिन धाडा ही पालघर येथील तरूणी आणि त्याला सहमती दर्शविणारी तिची मैत्रीण रेणू श्रीनिवासन यांना पालघर पोलिसांनी अटक केल्याच्या घटनेचे तीव्र पडसाद राज्यात उपटले होते. केंद्रानेही या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केली होती. दस्तुरखुद्द मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हेही या प्रकाराबद्दल संतप्त झाले होते. त्यानंतर राज्य सरकारने कोकण परिक्षेत्राचे महानिरीक्षक सुखविंदर सिंग यांना या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले होते. चौकशीचा अहवाल राज्य शासनास मिळाला असून, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव त्याचा अभ्यास करीत आहेत. पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी याबाबत चर्चा करून दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे गृहमंत्री पाटील यांनी सांगितले.\nदरम्यान, या प्रकरणी स्थानिक पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा आणि अटकेची कारवाई चुकीची असून त्यास जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, तसेच त्यांची खातेनिहाय चौकशी करावी, अशी शिफारसही या अहवालात केल्याचे समजते.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nकाय म्हणाले होते इलॉन मस्क फेसबुक संस्थापक मार्क झुकरबर्गच्या बुद्धिमत्तेबद्दल\nआमचं चुकलंच; ‘केंब्रिज अॅनालिटिका’ प्रकरणात मार्क झुकेरबर्गची कबुली\nफेसबुक-इन्स्टाग्रामवर तांत्रिक अडचण, टेलीग्रामला फायदा\nफेसबुकवर WhatsAppचे फीचर, आता डिलीट करू शकता मेसेज\n५ कोटी अकाउंट हॅक, फेसबुकने बंद केले ‘हे’ फिचर\nसुशांतच्या मृत्यूपूर्वी काही दिवस आधी रियाने मुंबईत घेतले दोन आलिशान फ्लॅट्स\nश्रुती मोदी आहे तरी कोण सुशांतच्या मृत्यूप्रकरणी CBI ने तिच्या विरोधात दाखल केला गुन्हा\nसुशांत सिंहच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे देण्यास रिया चक्रवर्तीचा विरोध, म्हणाली...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल शंकुतला देवींनी मृत्यूआधी केलेली 'ती' भविष्यवाणी ठरली खरी\nसोनू सूदच्या मदतीचा ओघ कायम; रशियात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना केलं एअरलिफ्ट\nराज्यातील ग्रामीण भाग��ंमधील करोना प्रादुर्भाव चिंताजनक\nकंपनी सेक्रेटरी प्रवेश परीक्षा ऑनलाइन\nदेशात २४ तासांत ६२,५३८ रुग्ण\nमुंबईतील ७७ टक्के रुग्ण करोनामुक्त\nमशिदीच्या पायाभरणीस जाणार नाही - आदित्यनाथ\nवकील तूर्त अत्यावश्यक सेवेत नाहीत\nऑनलाइन वर्गाना प्राध्यापकांचा विरोध\nतंत्रशिक्षण पदविका प्रवेशप्रक्रिया सोमवारपासून\nमुंबईतील मॉल्समध्ये ‘आरोग्य सेतू’ची ग्राहकांवर सक्ती\nयूपीएससी गुणवंताशी सोमवारी संवाद\n1 पालिकेच्या दुर्लक्षित कलादालनाचे स्थलांतर करून त्यास शिवसेनाप्रमुखांचे नाव देण्याची मागणी\n2 टर कॅलिब्रेशनला १५ डिसेंबपर्यंत मुदतवाढ देण्याची टॅक्सी युनियनची मागणी\n3 पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या अभ्यासासाठी काँग्रेसचा शहरी विकास विभाग स्थापन\nअजित पवार मनसे नगरसेवकावर भडकले; म्हणाले, \"आमचे चार मंत्री करोना पॉझिटिव्ह आलेत\"X\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\n‘महावितरण’कडे पैसे नसल्याने करण्यात आला ‘वीज बिल घोटाळा’; किरीट सोमैय्यांचा आरोप\nमुंबईत येताय… १४ दिवस क्वारंटाइनमध्ये राहावंच लागणार; महापालिकेनं घेतला निर्णय\nसुशांत सिंह मृत्यू प्रकरण: रिया चक्रवर्ती ईडी कार्यालयात दाखल, मनी लॉण्ड्रिंग प्रकरणी चौकशी\nभारत गणेशपुरेंनी सांगितला रात्रीच्या प्रवासातील धक्कादायक अनुभव\nVideo : वाळकेश्वरमधील आदी शंकराचार्यांच्या गुरूंच्या गुरूंचा मठ\nदुसऱ्या दिवशीही वाहतुकीचा खोळंबा\nटाळेबंदीने होरपळले, पावसाने झोडपले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.manachetalks.com/category/%E0%A4%96%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B2-%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B3/", "date_download": "2020-08-07T21:05:23Z", "digest": "sha1:TKOMFWCLLHI3KBALNRP2EFBSLL4YAUHD", "length": 6264, "nlines": 148, "source_domain": "www.manachetalks.com", "title": "खगोल / अंतराळ Archives | मनाचेTalks", "raw_content": "\nHome खगोल / अंतराळ\nनाशिक मॅरेथॉन - २०१८\nशक्यता आहे कि विक्रम लँडर क्रॅश न होता चंद्राच्या जमिनीवर उतरलं...\nजागतिक अवकाश क्षेत्रात इसरोचे नाव\nअंतराळ क्षेत्रात भारताची मान उंचावणारे शेतकरी कुटुंबातले के. सिवन\nपाऊले चालती चंद्राची वाट.\nपन्नास वर्षांपूर्वी मानवाने चंद्रावर पहिले पाऊल ठेवले तेव्हा\nमंगळस्वारी असो कि चंद्राची वारी इस्रो मधली नारीशक्ती जगात भारी\n‘चांद्रयान २’ अंतराळातल्या एका स्वप्नाचा प्रवास (भाग १)…\nताऱ्यांची निर्मिती कशी होते\nभविष्यात अवकाशात वस्ती करण्याची गरज का पडणार आहे\nकॅल्शिअम कमी होण्याची कारणे, लक्षणे आणि कॅल्शिअम युक्त आहार\nघरच्या घरी सॅनिटायझर कसा बनवावा\nहातची नोकरी गेली तर काय करायचे याची तयारी कशी कराल याची तयारी कशी कराल\nपांढर्‍या पेशी वाढवण्याचे घरगूती उपाय वाचा या लेखात\nआपल्या स्वयंपाक घरातली हि अँटिबायोटिक्स तुम्हाला माहित आहेत का\nया पाच गोष्टी करा आणि आनंदी राहून तुमच्यातली प्रॉडक्टिव्हिटी वाढवा\nआनंदाने कसं जगायचं याचं भन्नाट गुपित सांगणारी हि छोटीशी प्रेरणादायी गोष्ट\nया सहा गोष्टी तुम्हाला नक्की Depression म्हणजे नैराश्यापासून दूर ठेवतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/487855", "date_download": "2020-08-07T22:13:08Z", "digest": "sha1:GD3BVKREDJPQHS4YQDAGHWTAPNXPBSZW", "length": 2305, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"डिसेंबर २४\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"डिसेंबर २४\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१३:१९, ७ फेब्रुवारी २०१० ची आवृत्ती\n६ बाइट्स वगळले , १० वर्षांपूर्वी\nसांगकाम्याने बदलले: ml:ഡിസംബർ 24\n१९:५६, १४ जानेवारी २०१० ची आवृत्ती (संपादन)\nTXiKiBoT (चर्चा | योगदान)\n१३:१९, ७ फेब्रुवारी २०१० ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nbot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने बदलले: ml:ഡിസംബർ 24)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida-news/lionel-messi-and-barcelona-win-big-at-globe-soccer-awards-1179557/", "date_download": "2020-08-07T21:38:41Z", "digest": "sha1:HY2SQJD2ECSU3MUCYK53PD27QW3IOXDQ", "length": 13743, "nlines": 221, "source_domain": "www.loksatta.com", "title": "मेस्सीला ‘ग्लोब सॉकर’ पुरस्कार | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nशार्कच्या पिल्लांच्या मासेमारीत वाढ\nसागरी किनारा मार्गचा भराव सुरक्षित\nमेस्सीला ‘ग्लोब सॉकर’ पुरस्कार\nमेस्सीला ‘ग्लोब सॉकर’ पुरस्कार\nबार्सिलोनाने वर्षांतील सर्वोत्तम संघाचा मान पटकावला.\nबार्सिलोनाला सर्वोत्तम संघाचा पुरस्कार\nपदकांची अनेक शिखरे पादाक्रांत करून फुटबॉल विश्वात स्वत:चे अढळ स्थान निर्माण करणारा दिग्गज खेळाडू लिओनेल मेस्सी याच्या शिरपेचात सोमवारी आणखी एक तुरा रोवला गेला. मेस्सीला वर्षांतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून ‘ग्लोब सॉकर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, तर बार्सिलोनाने वर्षांतील सर्वोत्तम संघाचा मान पटकावला.\n‘‘ह�� पुरस्कार स्वीकारताना अत्यानंद होत आहे, परंतु संघाशिवाय हे शक्य नाही, हे मी नेहमी म्हणत आलो आहे. हे अविश्वसनीय वर्ष आहे,’’ अशी प्रतिक्रिया मेस्सीने दिली.\nबार्सिलोनाने २०१५च्या हंगामात स्पॅनिश लीग, कोपा डेल रे, चॅम्पियन्स लीग, युरोपियन सुपर चषक आणि क्लब विश्वचषक अशा पाच स्पर्धाचे जेतेपद पटकावले. स्पॅनिश सुपर चषक स्पध्रेत त्यांना अ‍ॅटलेटिको बिलबाओ संघाकडून पराभव पत्करावा लागल्याने वर्षांतील सर्व स्पर्धा जिंकण्याचा विक्रम हुकला. बेल्जियमचे प्रशिक्षक मार्क विल्मोट्स यांना सर्वोत्तम व्यवस्थापकाचा़, तर बेनफिकाला सर्वोत्तम अकादमी क्लबचा पुरस्कार देण्यात आला. तसेच इटलीचा आंद्रेआ पिर्लो व इंग्लंडचा फ्रँक लॅम्पर्ड यांना दीर्घकालीन सेवेबद्दल विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.\nसर्वोत्तम खेळाडू : लिओनेल मेस्सी\nसर्वोत्तम क्लब : बार्सिलोना\nसर्वोत्तम अध्यक्ष : जोसेप मारिया बाटरेमेउ (बार्सिलोना)\nकारकीर्द पुरस्कार : फ्रँक लॅम्पर्ड (इंग्लंड) व आंद्रेआ पिर्लो (इटली)\nसर्वोत्तम प्रशिक्षक : मार्क विल्मोट्स (बार्सिलोना)\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nFIFA World Cup 2018: अर्जेन्टिनाचा सचिन तेंडुलकर अपेक्षांच्या ओझ्याखाली कोसळला…\nFIFA World Cup 2018: बलाढ्य अर्जेंटिनावर बरोबरीची नामुष्की, मेसीची हुकलेली पेनल्टी आईसलँडच्या पथ्यावर\n करोनाग्रस्तांसाठी मेसीकडून ३५४ कोटी\n‘मेसी सामन्याआधी २० वेळा टॉयलेटला जातो’; दिग्गज फुटबॉलपटू मॅरोडोनाची विखारी टीका\nFIFA World Cup 2018: इतिहास अर्जेंटिनाच्या बाजूने, मात्र फ्रान्सचं आव्हान पेलू शकेल मेसीचा संघ\nसुशांतच्या मृत्यूपूर्वी काही दिवस आधी रियाने मुंबईत घेतले दोन आलिशान फ्लॅट्स\nश्रुती मोदी आहे तरी कोण सुशांतच्या मृत्यूप्रकरणी CBI ने तिच्या विरोधात दाखल केला गुन्हा\nसुशांत सिंहच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे देण्यास रिया चक्रवर्तीचा विरोध, म्हणाली...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल शंकुतला देवींनी मृत्यूआधी केलेली 'ती' भविष्यवाणी ठरली खरी\nसोनू सूदच्या मदतीचा ओघ कायम; रशियात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना केलं एअरलिफ्ट\nराज्यातील ग्रामीण भागांमधील करोना प्रादुर्भाव चिंताजनक\nकंपनी सेक्रेटरी प्रवेश परीक्षा ऑनलाइन\nदेशात २४ तासांत ६२,५३८ रुग्ण\nमुंबईतील ७७ टक्के रुग्ण करोनामुक्त\nमशिदीच्या पायाभरणीस जाणार नाही - आदित्यनाथ\nवकील तूर्त अत्यावश्यक सेवेत नाहीत\nऑनलाइन वर्गाना प्राध्यापकांचा विरोध\nतंत्रशिक्षण पदविका प्रवेशप्रक्रिया सोमवारपासून\nमुंबईतील मॉल्समध्ये ‘आरोग्य सेतू’ची ग्राहकांवर सक्ती\nयूपीएससी गुणवंताशी सोमवारी संवाद\n3 ऑस्ट्रेलियाकडे ४५९ धावांची आघाडी\nअजित पवार मनसे नगरसेवकावर भडकले; म्हणाले, \"आमचे चार मंत्री करोना पॉझिटिव्ह आलेत\"X\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\n“पाकिस्तानी क्रिकेटपटू काहीही बडबड करतात”\nT20 World Cup 2021 चे यजमानपद भारताकडेच\nभारतीय हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग करोना पॉझिटिव्ह\nIPL 2020 : विराटसोबत खेळण्याबाबत फिंच म्हणतो…\n…म्हणून ३७व्या वर्षीही हा खेळाडू खेळतोय क्रिकेट\nIPL 2020 : मोठ्या विश्रांतीनंतर धोनी सरावासाठी मैदानात\n अब्बासने ‘असा’ उडवला स्टोक्सचा त्रिफळा\nT20 : हा आहे ‘टीम इंडिया’कडून हॅटट्रिक घेणारा एकमेव गोलंदाज\n२०२१च्या ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी रस्सीखेच", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida-news/messi-injury-boost-for-barcelona-after-argentina-absence-1088925/", "date_download": "2020-08-07T22:17:44Z", "digest": "sha1:LO2MS6VBEWK6O536CIQFGHTS4SXYPA7V", "length": 13734, "nlines": 215, "source_domain": "www.loksatta.com", "title": "बार्सिलोनाचीही मेस्सीला विश्रांती | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nशार्कच्या पिल्लांच्या मासेमारीत वाढ\nसागरी किनारा मार्गचा भराव सुरक्षित\nदुखापतग्रस्त लिओनेल मेस्सी लवकरच पूर्णपणे बरा होऊन मैदानावर उतरेल, असा विश्वास बार्सिलोना संघाने व्यक्त केला आहे.\nदुखापतग्रस्त लिओनेल मेस्सी लवकरच पूर्णपणे बरा होऊन मैदानावर उतरेल, असा विश्वास बार्सिलोना संघाने व्यक्त केला आहे. कारण मेस्सीच्या दुखापतीबाबत कोणताही धोका पत्करण्यास ते तयार नाहीत. त्यामुळेच ला लीगा स्पध्रेत रविवारी सेल्टा विगो संघाविरुद्धच्या लढतीत मेस्सीला विश्रांती देण्याचा निर्णय बार्सिलोनाने घेतला आहे.\nआंतरराष्ट्रीय मत्रीपूर्ण लढतीत अर्जेटिना संघानेही मेस्सीला केवळ प्रेक्षक म्हणून संघात सहभागी करून घेतले होते. साल्वाडोर आणि एक्वेडोर संघांविरुद्ध मेस्सी पूर्णवेळ मैदानाबाहेर बसला होता. मेस्सीच्या पायाला दुखापत झाली आहे आणि पुरेशा विश्रांतीनंतर तो पूर्णपणे बरा होईल, असा विश्वास बार्सिलोना संघाला आहे. राष्ट्रीय संघाच्या सामन्यानंतर मेस्सी पुन्हा बार्सिलोनाच्या सराव शिबिरात सहभागी झाला. थोडा वेळ सराव करून त्याने पुन्हा विश्रांती घेणे पसंत केले.\nलवकरच बरा होईन -मेस्सी\nआंतरराष्ट्रीय मैत्रीपूर्ण लढतीत प्रेक्षकाची भूमिका पार पाडल्यानंतर लिओनेल मेस्सी बार्सिलोनात परतला. ‘‘आपला घोटय़ात अजूनही तीव्र वेदना होत असून तो सुजला आहे,’’ असे मेस्सीने सांगितले. अधिकृत ‘फेसबुक’ अकाऊंटवर मेस्सीने लिहिले की, ‘‘ राष्ट्रीय संघासोबतचा अमेरिका दौरा आंबट-गोड होता. आम्ही दोन विजय मिळवले. पाय सुजल्याने खेळता आले नाही. अजूनही वेदना होत आहे, परंतु लवकरच बरा होईन अशी आशा आहे.’’\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nFIFA World Cup 2018: अर्जेन्टिनाचा सचिन तेंडुलकर अपेक्षांच्या ओझ्याखाली कोसळला…\nFIFA World Cup 2018: बलाढ्य अर्जेंटिनावर बरोबरीची नामुष्की, मेसीची हुकलेली पेनल्टी आईसलँडच्या पथ्यावर\n करोनाग्रस्तांसाठी मेसीकडून ३५४ कोटी\n‘मेसी सामन्याआधी २० वेळा टॉयलेटला जातो’; दिग्गज फुटबॉलपटू मॅरोडोनाची विखारी टीका\nFIFA World Cup 2018: इतिहास अर्जेंटिनाच्या बाजूने, मात्र फ्रान्सचं आव्हान पेलू शकेल मेसीचा संघ\nसुशांतच्या मृत्यूपूर्वी काही दिवस आधी रियाने मुंबईत घेतले दोन आलिशान फ्लॅट्स\nश्रुती मोदी आहे तरी कोण सुशांतच्या मृत्यूप्रकरणी CBI ने तिच्या विरोधात दाखल केला गुन्हा\nसुशांत सिंहच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे देण्यास रिया चक्रवर्तीचा विरोध, म्हणाली...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल शंकुतला देवींनी मृत्यूआधी केलेली 'ती' भविष्यवाणी ठरली खरी\nसोनू सूदच्या मदतीचा ओघ कायम; रशियात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना केलं एअरलिफ्ट\nराज्यातील ग्रामीण भागांमधील करोना प्रादुर्भाव चिंताजनक\nकंपनी सेक्रेटरी प्रवेश परीक्षा ऑनलाइन\nदेशात २४ तासांत ६२,५३८ रुग्ण\nमुंबईतील ७७ टक्के रुग्ण करोनामुक्त\nमशिदीच्या पायाभरणीस जाणार नाही - आदित्यनाथ\nवकील तूर्त अत्यावश्यक सेवेत नाहीत\nऑनलाइन वर्गाना प्राध्यापकांचा विरोध\nतंत्रशिक्षण पदविका प्रवेशप्रक्रिया ���ोमवारपासून\nमुंबईतील मॉल्समध्ये ‘आरोग्य सेतू’ची ग्राहकांवर सक्ती\nयूपीएससी गुणवंताशी सोमवारी संवाद\n1 बिहार क्रिकेट असोसिएशनला मान्यता मिळणार\n2 आर्सेनल संघाला वेध दुसऱ्या स्थानाचे\n3 पुण्याचे दोन्ही संघ आज आमनेसामने\nअजित पवार मनसे नगरसेवकावर भडकले; म्हणाले, \"आमचे चार मंत्री करोना पॉझिटिव्ह आलेत\"X\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\n“पाकिस्तानी क्रिकेटपटू काहीही बडबड करतात”\nT20 World Cup 2021 चे यजमानपद भारताकडेच\nभारतीय हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग करोना पॉझिटिव्ह\nIPL 2020 : विराटसोबत खेळण्याबाबत फिंच म्हणतो…\n…म्हणून ३७व्या वर्षीही हा खेळाडू खेळतोय क्रिकेट\nIPL 2020 : मोठ्या विश्रांतीनंतर धोनी सरावासाठी मैदानात\n अब्बासने ‘असा’ उडवला स्टोक्सचा त्रिफळा\nT20 : हा आहे ‘टीम इंडिया’कडून हॅटट्रिक घेणारा एकमेव गोलंदाज\n२०२१च्या ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी रस्सीखेच", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/pune-news/petrol-diesel-pump-lbt-cantonment-area-692332/", "date_download": "2020-08-07T21:48:14Z", "digest": "sha1:ANCFDZ6H34QUBSYCHG7NMMCRCIFJIEJ4", "length": 15702, "nlines": 215, "source_domain": "www.loksatta.com", "title": "कॅन्टोन्मेंट विभागात पेट्रोल, डिझेलवर कंपन्यांकडून अनधिकृतपणे एलबीटी वसुली | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nशार्कच्या पिल्लांच्या मासेमारीत वाढ\nसागरी किनारा मार्गचा भराव सुरक्षित\nकॅन्टोन्मेंट विभागात पेट्रोल, डिझेलवर कंपन्यांकडून अनधिकृतपणे एलबीटी वसुली\nकॅन्टोन्मेंट विभागात पेट्रोल, डिझेलवर कंपन्यांकडून अनधिकृतपणे एलबीटी वसुली\nलबीटी बंद झाल्यास पुण्यासह खडकी व देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या विभागामध्ये पेट्रोल प्रतिलिटर दोन रुपयांनी, तर डिझेल १.४० रुपयांनी स्वस्त होऊ शकणार आहे.\nराज्य शासनाचा कोणत्याही प्रकारचा अध्यादेश नसताना कॅन्टोन्मेंट विभागात पेट्रोल पंपांच्या माध्यमातून एलबीटीची (स्थानिक संस्था कर) वसुली केली जात आहे. एलबीटी बंद झाल्यास पुण्यासह खडकी व देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या विभागामध्ये पेट्रोल प्रतिलिटर दोन रुपयांनी, तर डिझेल १.४० रुपयांनी स्वस्त होऊ शकणार आहे, अशी माहिती पुणे पेट्रोल डिलर असोसिएशनचे प्रवक्ते अली दारुवाला यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.\nकॅन्टोन्मेंट विभागात असलेल्या पेट्रोल पंपांकडून पेट्रोलियम कंपन्यांकडून पालिकेत जमा करण्यासाठी एलबीटी घेतला जातो. १ एप्रिल २०१३ पासून हा कर लावण्यात येत आहे. कॅन्टोन्मेंट विभागात एलबीटी वसूल करण्याबाबत राज्य शासनाचा कोणताही आदेश नाही, असे दारुवाला यांनी स्पष्ट केले. याबाबत त्यांनी पालिकेकडे पाठपुरावा केला असून, पालिकेकडून नुकतेच त्यांना एक पत्र देण्यात आले आहे. त्यानुसार स्थानिक कर नियम ९ (३) अनुसार व्हॅट नोंदणीधारक हे स्थानिक कराचे डिम्ड नोंदणीधारक असल्याने पालिकेच्या हद्दीबाहेर असणाऱ्या व्हॅट नोंदणीधारकांनाही स्थानिक संस्था नोंदणी क्रमांक दिला आहे. मात्र, या नोंदणीधारकांनी स्थानिक संस्था कर भरू नये, यासाठी अशा पेट्रोल पंप चालकांचे नोंदणी क्रमांक ब्लॉक करण्यात आले आहेत.\nहद्दीबाहेरच्या पेट्रोल पंप चालकांच्या पेट्रोल व डिझेलवरील एलबीटीबाबत पालिकेने स्पष्टीकरण केले असतानाही एलबीटी घेतला जात असल्याने कॅन्टोन्मेंट विभागातील नागरिकांना इंधनासाठी जादा पैसे मोजावे लागत आहेत, असे दारुवाला यांनी सांगितले. पालिकेच्या पत्रामध्ये एलबीटी भरू नये, असे स्पष्ट असताना हिंदूुस्थान पेट्रोलियम कंपनीने आपले एलबीटी खाते काढून कर जमा केला आहे. त्यामुळे मी आतापर्यंत भरलेली रक्कम मला परत मिळावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.\nकॅन्टोन्मेंट विभागातील पंपांसाठी एलबीटी हटविल्यास पुणे कॅन्टोन्मेंटमधील पाच, खडकीतील दोन, तर देहूरोड येथील एका पेट्रोल पंपावर नागरिकांना पेट्रोल व डिझेल महापालिका क्षेत्राच्या तुलनेत कमी दरात मिळू शकणार आहे, असेही दारुवाला यांनी स्पष्ट केले.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nपेट्रोल ९ तर डिझेलच्या दरात ७ पैशांची कपात\nपेट्रोल, डिझेलच्या दरात सलग चौथ्या दिवशी घट\nमुंबईत डिझेल स्वस्त, पेट्रोल महागले\nपेट्रोलवर कर कपातीचा पूर्ण फायदा नाहीच, लिटरमागे इतके रुपये झाले कमी\nआजचा दिवस पेट्रोल-डिझेल दरवाढीतून सुटका\nसुशांतच्या मृत्यूपूर्वी काही दिवस आधी रियाने मुंबईत घेतले दोन आलिशान फ्लॅट्स\nश्रुती मोदी आहे तरी कोण सुशांतच्या मृत्यूप्रकरणी CBI ने तिच्या विरोधात दाखल केला गुन्हा\nसुशांत सिंहच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे देण्यास रिया चक्रवर्तीचा वि��ोध, म्हणाली...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल शंकुतला देवींनी मृत्यूआधी केलेली 'ती' भविष्यवाणी ठरली खरी\nसोनू सूदच्या मदतीचा ओघ कायम; रशियात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना केलं एअरलिफ्ट\nराज्यातील ग्रामीण भागांमधील करोना प्रादुर्भाव चिंताजनक\nकंपनी सेक्रेटरी प्रवेश परीक्षा ऑनलाइन\nदेशात २४ तासांत ६२,५३८ रुग्ण\nमुंबईतील ७७ टक्के रुग्ण करोनामुक्त\nमशिदीच्या पायाभरणीस जाणार नाही - आदित्यनाथ\nवकील तूर्त अत्यावश्यक सेवेत नाहीत\nऑनलाइन वर्गाना प्राध्यापकांचा विरोध\nतंत्रशिक्षण पदविका प्रवेशप्रक्रिया सोमवारपासून\nमुंबईतील मॉल्समध्ये ‘आरोग्य सेतू’ची ग्राहकांवर सक्ती\nयूपीएससी गुणवंताशी सोमवारी संवाद\n1 काँग्रेस नगरसेवकाने प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिल्याची भाजपची तक्रार\n2 राज्यातील दमदार पावसामुळे धरणातील साठा २९ टक्क्य़ांवर\n3 शिकाऊ वाहन परवाना अर्ज ‘ऑनलाइन’\nअजित पवार मनसे नगरसेवकावर भडकले; म्हणाले, \"आमचे चार मंत्री करोना पॉझिटिव्ह आलेत\"X\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nअजित पवार मनसे नगरसेवकावर भडकले; म्हणाले, “आमचे चार मंत्री करोना पॉझिटिव्ह आलेत”\nअवघ्या काही रुपयांमध्ये मिळणार करोनावरची लस, सिरम इन्स्टिट्युटने जाहीर केली किंमत\nअन् अजित पवारांनी मराठी कामगारांची केली विचारपूस\nउद्योजक घडवण्यासाठी विद्यापीठात अभ्यासक्रम\nपोलिसांच्या वेशातील चोरटय़ांकडून सराफी दुकानात गोळीबार\nप्रवाशांनी पाठ फिरविल्याने रिक्षातून पार्सल सेवेचा प्रस्ताव\nप्राथमिक शिक्षकांच्या बदल्या रद्द, विनंती केली तरच बदलीचे निर्देश", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/448886", "date_download": "2020-08-07T21:27:48Z", "digest": "sha1:4O7SGNX6XJ74AVYB734JCGBPYYEIFN2Y", "length": 2547, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"१९४८ उन्हाळी ऑलिंपिक\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"१९४८ उन्हाळी ऑलिंपिक\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१९४८ उन्हाळी ऑलिंपिक (संपादन)\n१२:१६, २३ नोव्हेंबर २००९ ची आवृत्ती\n६५ बाइट्सची भर घातली , १० वर्षांपूर्वी\n१४:५१, २३ सप्टेंबर २००९ ची आवृत्ती (संपादन)\nSieBot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: ky:Лондон 1948)\n१२:१६, २३ नोव्हेंबर २००९ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nइतर काही नोंद केली ��सल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/photos/business/reliance-industries-ril-1st-indian-firm-hit-rs-12-lakh-crore-market-cap-a299/", "date_download": "2020-08-07T21:23:55Z", "digest": "sha1:GT5ALCF6Q62COHOG24E5DDPBGLT25ICA", "length": 27861, "nlines": 329, "source_domain": "www.lokmat.com", "title": "अंबानींच्या RILनं रचला इतिहास; 12 लाख कोटींचं बाजार भांडवल जमवणारी देशातील पहिली कंपनी - Marathi News | reliance industries ril 1st indian firm to hit rs 12 lakh crore market cap | Latest business News at Lokmat.com", "raw_content": "शनिवार ८ ऑगस्ट २०२०\nअल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nपूर्व उपनगरात अखेर व्यापाऱ्यांनी उघडली दुकाने\nगिरगावने अनुभवले पावसाचे रौद्र रूप\n६५ वर्षात... २६८ पुराच्या घटनांत ६९ हजार जणांचा मृत्यू\nऐश्वर्या शेरॉनची १६ बनावट इन्स्टाग्राम अकाउंट\nरिया चक्रवर्तीने महेश भटसह या लोकांना केले होते कॉल्स, रिपोर्टमधून समोर आले सत्य\n\"परम्‍परा, प्रतिष्‍ठा और अनुशासन\" म्हणत जेव्हा बच्चन बहू ऐश्वर्यावर संतापले होते अमिताभ बच्चन, हे होते कारण\nटॅलेंट मॅनेजरचा खुलासा, आत्महत्येच्या एक दिवस सुशांतशी या गोष्टी संदर्भात झाले होती चर्चा\nसमीर शर्माच्या आत्महत्येवर सगळे गप्प का अभिनेता राहुल भटचा सवाल\nसुशांंतचा नंबर ब्लॉक केल्यानंतर रिया चक्रवर्तीने अभिनेत्याच्या ई-मेल अकाऊंटसोबत केली छेडछाड\nसुप्रिया सुळे आणि अजित पवार याचं रक्षाबंधन\nसुशांतला न्याय मिळावाच पण शेतकरी आत्महत्येबद्दलही बोला\nअजित दादा पवारना मुख्यमंत्रीपदावर बघण्याची इच्छा\nकोरोना महामारीच्या अस्ताला सुरुवात \nरक्ताची कमतरता भरून काढण्यासह पोट साफ होण्यास फायदेशीर मका; इतर फायदे वाचून व्हाल अवाक्\nघरी बसून वाढलेला कमरेचा आणि पोटाचा घेर झटपट होईल कमी; फक्त 'हे' ४ उपाय वापरा\nकोरोनानंतर चीनमध्ये एक किडा पसरवतोय नवा व्हायरस, ही आहेत लक्षणं\nमहामारीच्या काळात जॉब मिळवायचा असेल तर 'या' गोष्टी माहीत असायलाच हव्यात; वेळीच जाणून घ्या\ncoronavirus: कोरोनाचा मानवी मेंदूवर होतोय असा परिणाम, नव्या संशोधनातून समोर आली धक्कादायक माहिती\nपनवेलमधील खाजगी कोविड रुग्णालयामार्फत शासनाच्या नियमांचे उल्लंघन; महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे सचिव सुधाकर शिंदे यांच्या अचानक धाडीत उघड\nकेरळ- एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या अपघातात १४ जणांचा मृत्यू; १२३ जण जखमी; १५ गंभीर जखमी\nकेरळमधील विमान अपघातामुळे दु:ख; जखमींची प्रकृ��ी स्थिर राहावी यासाठी प्रार्थना करतो- पंतप्रधान मोदी\nकेरळमध्ये अपघातग्रस्त झालेल्या विमानात एकूण १९१ जण; १८४ प्रवाशी आणि ७ कर्मचाऱ्यांचा समावेश- एअर इंडिया\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांना फोन; एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या अपघाताची घेतली माहिती\nअमरावती- उसळगव्हाण येथे २२ वर्षीय तरुणाची आत्महत्या\nअमरावती: आज १०८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; जिल्ह्यातल्या बाधितांचा आकडा २८७२ वर\nकेरळमध्ये एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाला भीषण अपघात, अक्षरशः दोन तुकडे झाले\nकेरळ- करिपूर विमानतळावर लँडिंग दरम्यान एअर इंडियाचं विमान घसरलं; अनेकजण जखमी\nमुंबई - ईडी कार्यालयातून रिया चक्रवर्ती चौकशीनंतर निघाली\nकल्याण शीळ रस्त्याच्या कामाचा आमदार प्रमोद पाटील यांनी आढावा; एमएसआरडीसी अधिकाऱ्यांसमवेत बैठक\nसुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात रिया चक्रवर्तीची ईडीकडून साडे आठ तास चौकशी; रिया ईडीच्या कार्यालयातून रवाना\nसुशांत सिंह राजपूतची माजी बिझनेस मॅनेजर श्रृती मोदीची ईडीकडून सुरू असलेली चौकशी पूर्ण\nसोलापूर- अक्कलकोटमध्ये कोरोना रुग्णाचा रस्त्यावर मृत्यू; एक तास रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्यानं प्राण सोडला\nकोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी पूर्ण सज्ज राहा; लष्करप्रमुख मनोज नरवणेंकडून फिल्ड कमांडर्सना सूचना\nपनवेलमधील खाजगी कोविड रुग्णालयामार्फत शासनाच्या नियमांचे उल्लंघन; महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे सचिव सुधाकर शिंदे यांच्या अचानक धाडीत उघड\nकेरळ- एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या अपघातात १४ जणांचा मृत्यू; १२३ जण जखमी; १५ गंभीर जखमी\nकेरळमधील विमान अपघातामुळे दु:ख; जखमींची प्रकृती स्थिर राहावी यासाठी प्रार्थना करतो- पंतप्रधान मोदी\nकेरळमध्ये अपघातग्रस्त झालेल्या विमानात एकूण १९१ जण; १८४ प्रवाशी आणि ७ कर्मचाऱ्यांचा समावेश- एअर इंडिया\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांना फोन; एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या अपघाताची घेतली माहिती\nअमरावती- उसळगव्हाण येथे २२ वर्षीय तरुणाची आत्महत्या\nअमरावती: आज १०८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; जिल्ह्यातल्या बाधितांचा आकडा २८७२ वर\nकेरळमध्ये एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाला भीषण अपघात, अक्षरशः ��ोन तुकडे झाले\nकेरळ- करिपूर विमानतळावर लँडिंग दरम्यान एअर इंडियाचं विमान घसरलं; अनेकजण जखमी\nमुंबई - ईडी कार्यालयातून रिया चक्रवर्ती चौकशीनंतर निघाली\nकल्याण शीळ रस्त्याच्या कामाचा आमदार प्रमोद पाटील यांनी आढावा; एमएसआरडीसी अधिकाऱ्यांसमवेत बैठक\nसुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात रिया चक्रवर्तीची ईडीकडून साडे आठ तास चौकशी; रिया ईडीच्या कार्यालयातून रवाना\nसुशांत सिंह राजपूतची माजी बिझनेस मॅनेजर श्रृती मोदीची ईडीकडून सुरू असलेली चौकशी पूर्ण\nसोलापूर- अक्कलकोटमध्ये कोरोना रुग्णाचा रस्त्यावर मृत्यू; एक तास रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्यानं प्राण सोडला\nकोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी पूर्ण सज्ज राहा; लष्करप्रमुख मनोज नरवणेंकडून फिल्ड कमांडर्सना सूचना\nAll post in लाइव न्यूज़\nअंबानींच्या RILनं रचला इतिहास; 12 लाख कोटींचं बाजार भांडवल जमवणारी देशातील पहिली कंपनी\nरिलायन्स इंडस्ट्रीज 12 लाख कोटींचं बाजार भागभांडवल ओलांडणारी देशातील पहिली कंपनी बनली आहे.\nमुकेश अंबानी यांच्या नेतृत्वात रिलायन्स इंडस्ट्रीज(RIL)ने एक इतिहास रचला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज 12 लाख कोटींचं बाजार भागभांडवल ओलांडणारी देशातील पहिली कंपनी बनली आहे.\nसोमवारी आरआयएलचे शेअर्स बीएसईवर 3.21 टक्क्यांनी वाढून प्रतिशेअर 1938.80 रुपयांपर्यंत पोहोचले होते. RILच्या समभागात आलेल्या तेजीमुळे कंपनीनं बाजार भागभांडवलात 12 लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.\nRIL ही 12 लाख कोटींच्या बाजार भागभांडवलाला स्पर्श करणारी भारतातील पहिली कंपनी आहे. एका महिन्यांपेक्षा कमी कालावधीत रिलायन्स इंडस्ट्रीजचं बाजार भागभांडवल १ लाख कोटींपेक्षा जास्तीने वाढलं आहे.\nRILचा आणखी एक मोठा करार\nRIL ने आपल्या टेलिकॉम आर्म जियो प्लॅटफॉर्मवर आणखी एक मोठी करार केला आहे. वायरलेस टेक्नॉलॉजी क्षेत्रातील अग्रगण्या कंपनी असलेल्या क्वालकॉम इनकॉर्पोरेटेडची उपकंपनी क्वालकॉम वेंचर्स या कंपनीने जिओमध्ये 730 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.\nया कराराच्या बदल्यात क्वालकॉम व्हेन्चर्सला जिओमध्ये 0.15 टक्के हिस्सा मिळाला आहे. करारासाठी जिओचे इक्विटी मूल्य 4.91 लाख कोटी रुपये आहे, तर एंटरप्राइझ मूल्य 5.16 लाख कोटी रुपये आहे. 12 आठवड्यांच्या आत जिओ प्लॅटफॉर्मवरची ही 13वी गुंतवणूक आहे.\nमार्चपासून RILचा शेअर 123 टक्क्य���नं वाढला\nजिओमुळे रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्सला गती मिळाली असून, जिओ प्लॅटफॉर्मवर निरंतर होत असलेल्या गुंतवणुकीमुळे रिलायन्स इंडस्ट्रीजला अच्छे दिन आले आहेत.\nमार्चपासून आरआयएलच्या शेअर्समध्ये 123 टक्के वाढ झाली आहे. सोमवारी आरआयएलचा साठा सर्व-उच्चांकी पातळीवर पोहोचला. आरआयएलची बाजारपेठेतील भागभांडवल 12 लाख कोटींच्या पुढे गेले.\nएका महिन्यापेक्षा कमी कालावधीत रिलायन्स इंडस्ट्रीजचं बाजार भागभांडवल १ लाख कोटींपेक्षा जास्तनं वाढलं आहे. १२ आठवड्यांत जिओ प्लॅटफॉर्मने 25.24 टक्के भागभांडवलामार्फत 1.18 लाख कोटी रुपये जमा केले आहेत.\nजिओ प्लॅटफॉर्म ही आता जगातील एकमेव कंपनी बनली आहे, जिने सतत मोठ्या प्रमाणात निधी जमा केला.\nतुलना करायची झाल्यास गेल्या वर्षी भारतात स्टार्टअप इकोसिस्टमने 1.10 लाख कोटी रुपये जमा केले आहेत. निधी उभारण्याच्या बाबतीत हे सर्वोत्कृष्ट वर्ष असल्याचे म्हटले जात आहे.\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nरिलायन्स जिओ रिलायन्स मुकेश अंबानी\nShocking: तीन महिन्यांत दहा कलाकारांनी केली आत्महत्या; नाव वाचून बसेल धक्का\nगुलाबाची कळी कशी हळदीने माखली... पाहा, राणा दग्गुबाती व मिहिका बजाजच्या हळदीचे खास फोटो\nमॉडेलिंग सोडून UPSC दिली; ऐश्वर्या श्योराण पहिल्याच फटक्यात IAS बनली\nउफ्फ तेरी अदा, पुन्हा तिने वेधले सा-यांचे लक्ष, HOT फोटोंनी सोशल मीडियावर लागली आग\n आमिर खानने नाकारले म्हणून ‘हे’ सिनेमे सलमान, शाहरूखला मिळाले\n सुशांतला मेंटल हॉस्पिटलमध्ये पाठवणार होती रिया, ब्लॅकमेलही करत होती\nहार्दिक-नताशाच्या मुलाचं नाव ठरलं; केकवरील 'त्या' नावानं केला खुलासा\nदेशवासियांच्या भावनांपेक्षा BCCIला 440 कोटी महत्त्वाचे;IPL 2020 वर बंदी घालण्यासाठी गृहमंत्री अमित शाह यांना पत्र\nभाई, चर्चा तर होणारच ना; क्रिकेटपटूनं पत्नीला दिलं महागडं गिफ्ट; पाहा फोटो\nदंगल गर्ल बबिता फोगाटला लागली 'लॉटरी'; मिळालं महत्त्वाचं पद\nपाकिस्तानी खेळाडूंनी इंग्लंडमध्ये साजरी केली ईद; फॅन्सनी विचारलं मास्क कुठेय\nSo Cute : हार्दिक-नताशाचं बाळ दिसतं कसं माहित्येय ज्युनियर पांड्याचा फोटो व्हायरल\nकोरोनानंतर चीनमध्ये एक किडा पसरवतोय नवा व्हायरस, ही आहेत लक्षणं\ncoronavirus: कोर���नाचा मानवी मेंदूवर होतोय असा परिणाम, नव्या संशोधनातून समोर आली धक्कादायक माहिती\n सीरम इन्स्टिट्यूटनं जाहीर केली लसीची किंमत, फक्त २२५ रुपयांत मिळणार कोरोना लस\ncoronavirus: वुहानमधील ९० टक्के कोरोनामुक्त रुग्णांची फुप्फुसे झाली खराब, अभ्यासातून समोर आली धक्कादायक माहिती\n भारतात लॉन्च झालं कोरोनाचं औषधं 'कोविहॉल्ट'; ४९ रुपयांत रुग्णांसाठी उपलब्ध होणार\ncoronavirus: भारतात कितपत प्रभावी ठरतेय प्लाझ्मा थेरेपी\nबैरूतमधील स्फोट; १६ जणांना अटक\nवडील पाठपुरावा करीत असताना त्रयस्थांच्या याचिकेची गरज काय\nकेरळात दरड कोसळून १५ ठार, ५६ जण ढिगाऱ्याखाली अडकले\nअल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nपूर्व उपनगरात अखेर व्यापाऱ्यांनी उघडली दुकाने\n'Air India Plane Crash' : केरळमध्ये एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाला भीषण अपघात; १५ जणांचा मृत्यू, १२३ जण जखमी\n'Air India Plane Crash' : विमानाला झालेल्या अपघातात पायलट दीपक साठेंचा मृत्यू; हवाई दलात बजावली होती सेवा\n आता कोकणवासीयांसाठी १० दिवसांचा क्वारंटाइन, शासन आदेश आला\nअपघातात एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाचे दोन तुकडे झाले, पण...\nAir India Express Accident: ...अन् रनवेवरून एअर इंडियाचं विमान दरीत कोसळलं; जाणून घ्या शेवटच्या क्षणांमध्ये काय घडलं\nCoronaVirus News: इस्रायलचे शास्त्रज्ञ मायदेशी परतले; भारताचा मित्र लवकरच 'पॉझिटिव्ह' बातमी देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Aditya-Thakre-will-be-the-Chief-Minister-for-five-years-Sanjay-Raut/", "date_download": "2020-08-07T21:20:30Z", "digest": "sha1:OEQ77FG6JERPOAATT5OYTZN2WEOEKC2Q", "length": 6982, "nlines": 30, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आदित्य ठाकरे पाच वर्ष मुख्यमंत्री राहतील : राऊत | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › आदित्य ठाकरे पाच वर्ष मुख्यमंत्री राहतील : राऊत\nआदित्य ठाकरे पाच वर्ष मुख्यमंत्री राहतील : राऊत\nमुंबई : विशेष प्रतिनिधी\nउपमुख्यमंत्री पद हे आदित्य ठाकरेंसाठी लहान पद आहे. तरुणांचे नेते म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली असून, प्रतिष्ठा मिळवली आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे पाच वर्षं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहतील, असे शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्रीपदाबाबत चंद्रकांत पाटील किंवा सुधीर मुनगंटीवारांना बोलण्याचा अधिकार नाही, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.\nत्यामुळे आदित्य ठाकरे हे निवडणूक लढवतील या चर्चा आता खर्‍या ठरताना दिसत आहेत. ठाकरे कुटुंबातून आतापर्यंत कोणीच निवडणूक लढवलेली नाही. पण युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात येत आहे. याआधी निवडणूक लढवावी किंवा नाही याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते निर्णय घेतील अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी दिली होती. आदित्य ठाकरे वरळी, माहिम किंवा शिवडीमधून विधानसभा निवडणूक लढण्याची शक्यता आहे. आदित्य ठाकरेंनी वरळी आणि माहिम विधानसभा मतदारसंघातील युवा सेनेच्या कार्यकर्त्यांची दादरच्या सेनाभवनात बैठक घेतली होती. तर दुसरीकडे आदित्य ठाकरेंसाठी वरळी विधानसभेची जागा सोडण्याची तयारी आमदार सुनिल शिंदे यांनी याआधीच दर्शवली आहे.\nयुवासेनेच्या पदाधिकार्‍यांची एक महत्त्वाची बैठक शिवसेना भवन येथे सोमवारी पार पडली. आदित्य ठाकरे यांना सक्रीय राजकारणात आणण्याचा निर्णय या बैठकीत झाल्याचे सांगण्यात आले आहे. याआधी शिवसेना-भाजपमध्ये प्रत्येकी अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद वाटून घेण्याचा निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपा अध्यक्ष अमित शाह यांच्या बैठकीत निर्णय झाल्याचे ट्विट युवासेना सचिव वरूण सरदेसाई यांनी केले होते. जे नेते या वाटाघाटीला हजर नव्हते त्यांनी आपल्या स्वार्थासाठी युतीत खोडा घालण्याचं काम करू नये, असा टोलाही त्यांनी नाव न घेता अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना लगावला होता. त्यामुळे शिवसेना-भाजपमध्ये मुख्यमंत्रीपदावरुन दावे आता सुरु झाले आहेत.\nउपमुख्यमंत्री आदित्य ठाकरेंसाठी लहान पद आहे. तरुणांचे नेते म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली असून प्रतिष्ठा मिळवली आहे. आदित्य ठाकरे यांच्या कार्यपद्धतीविषयी तरुणांमध्ये एक जबरदस्त आकर्षण आहे. आदित्य ठाकरे महाराष्ट्राचे नेतृत्त्व करतील अशा घडामोडी सुरू आहेत. असे मत शिवसेनेचे प्रवक्‍ते संजय राऊत यांनी व्यक्‍त केले आहे.\nकोल्हापूर जिल्ह्यात उच्चांकी 793 रुग्ण वाढले\nअलमट्टी धरणाचे सर्व दरवाजे उघडले\n‘अलमट्टी’चा विसर्ग वाढला; कोल्हापूरचा पूर स्थिरावला\nकोल्हापुरात पूर पातळी स्थिर\nताजिकिस्तानच्या पामिर पठारावर ड्रॅगनचा दावा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-sweet-dishes/easy-recipe-for-instant-pedha-120052900011_1.html", "date_download": "2020-08-07T21:44:16Z", "digest": "sha1:PWEO4RBDKD6R6WMSLJZGO2E25ILKTGJ7", "length": 10925, "nlines": 126, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "गोड खावंसं वाटत असल्यास घरच्या घरी सोप्या पद्धतीने पेढे बनवा | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 8 ऑगस्ट 2020\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nगोड खावंसं वाटत असल्यास घरच्या घरी सोप्या पद्धतीने पेढे बनवा\nसाहित्य : 500 ग्राम दूध, 30 ग्राम साखर, 1 चथुर्तांश चमचा वेलची पावडर, 1/2 चमचा ताजी साय, बारीक साखर गरजेप्रमाणे.\nकृती : कढईत दूध उकळायला ठेवावे. त्यात साय घाला. साखर घालून ढवळून घ्या. दुधाला उकळी येऊ द्या. दुधाला ढवळत राहावं. जेणे करून दूध खाली लागणार नाही.\nदुधाला तो पर्यंत ढवळून उकळू द्या जो पर्यंत त्याचा मावा बनत नाही. तांबूस रंग आल्यावर आणि मावा बनल्यावर गॅस बंद करून द्या. एक चमचा साधं दूध तयार केलेल्या मावा मध्ये\nथंड झाल्यावर चवीप्रमाणे बारीक साखर आणि वेलची पावडर टाका. आपल्या आवडीप्रमाणे आकाराचे पेढे बनवा. एका ताटलीत बारीक साखर भुरभुरून द्या. तयार केलेले पेढे त्या साखरेत गुंडाळून द्या. काही मिनिटातच घरच्या घरी तयार केलेले पेढे स्वतः देखील खा आणि आपल्या कुटुंबीयांना देखील खाऊ घाला.\nटीप : साखरेचं प्रमाण आपल्या चवीप्रमाणे कमी-जास्त घेऊ शकता.\nLockdown Recipes : या वेळेत मुलांना शिकवा या सोप्या 5 रेसिपी\nEasy Chutney Recipes: चविष्ट चटण्या, उन्हाळ्यात जेवण्याचा स्वाद वाढवतील\nघरच्या घरी लादी पाव अगदी सोप्या पद्धतीने बनवा\nघरच्या घरी तयार करा रंगीबेरंगी टुटी-फ्रुटी\nलॉकडाऊन आणि उन्हाळा: हे 5 नॅचरल एनर्जी ड्रिंक्स आरोग्यासाठी ठरतील फायदेशीर\nयावर अधिक वाचा :\nअमेरिकेत प्राण्यांना कोरोनाची लागण, एका कुत्र्याचा ...\nअमेरिकेत सात वर्षीय जर्मन शेफर्ड प्रजातीच्या एका कुत्र्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ...\nअयोध्येत राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याची तयारी सुरु\nअयोध्येत राम मंदिर भूमिपूजनाचा सोहळा 5 ऑगस्टला होणार असल्याने कार्यक्रमाची तयार जोरात ...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राजगृह निवासस्थानाची तोडफोड ...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मुंबईतील दादर येथील राजगृह निवासस्थानाची तोडफोड करणाऱ्या ...\nपावसाचे पुण्यात पुन्हा एकदा जोरदार आगमन\nमहाराष्ट्रात बऱ्यापैकी मॉन्सूनला सुरवात झाली आहे. राज्याच्या बहुतांश भागात गेल्या दोन ...\nऑगस्टमध्ये तब्बल १६ दिवस बॅंक बंद राहणार\nऑगस्ट महिन्यांपासून रक्षाबंधन, गणपती अशा विविध सणांना सुरुवात होते. त्यामुळे ऑगस्टमध्ये ...\nवयाच्या 50शी नंतर अधिक प्रमाणात प्रथिनं घ्या, स्नायू राहतील ...\nवयाच्या 50शी नंतर अधिक प्रमाणात प्रथिनं घ्या, स्नायू राहतील बळकट. सरत्या वयात आहारात अधिक ...\nचष्म्यावरील स्क्रॅच काढण्याचा सोप्या टिप्स जाणून घेऊ या...\nचष्म्यावर स्क्रॅच पडल्यास नवीन चष्मा खरेदी करण्याची गरज नाही, या सोप्या टिप्स ने स्क्रॅच ...\nBenefit Of Black Tea : आरोग्यासाठी फायदेशीर आहे ब्लॅक टी, ...\nजगभरातील चहाप्रेमींची कमतरता नाही. चहाचे वेगवेगळे स्वाद आणि प्रकार त्यांचा फायद्यासाठी ...\nफळांच्या रसाचे हे घरगुती उपचार खरंच आपणांस माहीत नसणार..\nफळांचे रस आरोग्य आणि सौंदर्याच्या दृष्टिकोनातून खूप फायदेशीर आहे, पण हे आपणांस क्वचितच ...\nकोरफडाचे आश्चर्यकारक फायदे जाणून घेऊ या, आणि वाचू या ही ...\nसध्याच्या काळात औषधी आणि सौंदर्य उत्पादन म्हणून कोरफडाची मागणी वाढत आहे, पण हे औषध आणि ...\nजिओ मामी मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये दीपिका पादुकोणचा ग्लॅमरस लूक\nटक्सिडो सूटमध्ये सोनम कपूरची सुंदर शैली\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/sports/badminton/hong-kong-open/articleshow/72027640.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article4", "date_download": "2020-08-07T22:11:50Z", "digest": "sha1:YRXTQJOF23YZLEN4RQR2DHMFKAXIWNOO", "length": 13451, "nlines": 115, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nसात्त्विक-अश्विनीची विजयी सलामीहाँगकाँग ओपनवृत्तसंस्था, हाँगकाँगभारताच्या सात्त्विकसाईराज रांकिरेड्डी-अश्विनी पोनप्पा या जोडीने हाँगकाँग ओपन ...\nभारताच्या सात्त्विकसाईराज रांकिरेड्डी-अश्विनी पोनप्पा या जोडीने हाँगकाँग ओपन बॅडमिंटन स्पर्धेत मिश्र दुहेरीत विजयी सलामी दिली. दुसरीकडे, सौरभ वर्माने पात्रता फेरीतील दोन्ही लढती जिंकून मुख्य फेरी गाठली आहे.\nमिश्र दुहेरीच्या सलामीच्या लढतीत सात्त्विक-अश्विनी जोडीने थायलंडच्या निपित्फोन फुन्गफुपेत-सावित्री अमित्रपाय जोडीवर १६-२१, २१-१९, २१-१७ अशी मात केली. ही लढत ५५ मिन���टे चालली. जागतिक क्रमवारीत सात्त्विक-अश्विनी २७व्या, तर निपित्फोन-सावित्री जोडी १७व्या क्रमांकावर आहे. पहिल्या गेममध्ये निपित्फोन-सावित्री जोडीने ६-२ अशी आघाडी घेतली होती. यानंतर सात्त्विक-अश्विन जोडीने निपित्फोन-सावित्री जोडीला १५-१५ असे बरोबरीत गाठले. मात्र, यानंतर निपित्फोन-सावित्री जोडीने त्यांना संधी दिली नाही. दुसरी गेम चुरशीची झाली. सुरुवातीला सात्त्विक-अश्विनी जोडीने आघाडी घेतली होती. मात्र, यानंतर निपित्फोन-सावित्रीने चिवट लढा देत ११-११ अशी बरोबरी साधली. पुढे ही गेम १५-१५, १७-१७, १८-१८ अशी बरोबरीत सुरू होती. मात्र, सात्त्विक-अश्विनी जोडीने दोन गुण घेत गेम पॉइंट मिळवला. एक गेम पॉइंट वाचविण्यात निपित्फोन-सावित्री जोडीला यश आले. मात्र, पुढील गुण घेत सात्त्विक-अश्विनी जोडीने गेम जिंकून आपले आव्हान राखले. निर्णायक गेममध्ये सात्त्विक-अश्विनी जोडीने निपित्फोन-सावित्री जोडीला संधीच दिली नाही. यानंतर तिसऱ्या मानांकित थायलंडच्या डेचापोल पुवारनुख्रोह-सापसिरी जोडीने भारताच्या प्रणव चोप्रा-एन. सिक्की रेड्डी जोडीवर २१-१०, २१-१८ असा विजय मिळवला.\nभारताच्या सौरभ वर्माने मुख्य फेरीत प्रवेश करण्यात यश मिळवले आहे. पात्रता फेरीत सौरभने थायलंडच्या टॅनॉन्गसाकवर २१-१५,२१-१९ अशी मात केली. यानंतर त्याने पात्रतेच्या दुसऱ्या लढतीत फ्रान्सच्या लुकास क्लार्बोटवर २१-१९, २१-१९ असा विजय मिळवला. आता मुख्य फेरीत त्याची लढत पात्रता फेरीतूनच आलेल्या फ्रान्सच्या ब्रिस लेव्हेरडेझविरुद्ध लढत होईल. ही लढत जिंकल्यास सौरभची दुसऱ्या फेरीत किदाम्बी श्रीकांतविरुद्ध लढत होईल. कारण, पहिल्या फेरीतील श्रीकांतचा प्रतिस्पर्धी अग्रमानांकित जपानच्या केन्तो मोमोताने माघार घेतली आहे. त्यामुळे श्रीकांतला पुढे चाल मिळाली आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\nदिव्यांग बॅडमिंटनपटूचा सरावाचा ध्यास...\nगोपीकडून प्रणॉयची ‘अर्जुन’ शिफारस...\nप्रशिक्षकांना अक्षरशः उत्पन्नच नाही\nसिंथेटिक शटल पुढच्या वर्षीही नाहीच\nजोड टेनिस महत्तवाचा लेख\nविराटने ९ वर्षानंतर केला सचिनबद्दलचा खुलासा\nधोनीबाबत रोहित शर्माचे मोठे वक्तव्य; म्हणाला...\nविक्रमाची संधी होती, तरी घेतला धक्कादायक निर्णय\nIPL धोनीच्या निवडीसाठीचे मापदंड असू शकत नाही\nसचिनमुळे सर्वोत्तम गोलंदाजी करू शकलो- ब्रेट ली\n'राहुल द्रविडच्या सल्ल्याने माझी फलंदाजी चांगली झाली'\nकोल्हापूरकोल्हापूरला पुराचा धोका कायम; पंचगंगेची पाणी पातळी ४५ फुटांवर\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\nदेश'अयोध्येत मशिदीसोबत रुग्णालय उभारण्यासाठी १ महिन्याचा पगार देणार'\nमुंबईदिवसभरात १० हजार ९०६ रुग्णांची करोनावर मात; ३०० दगावले\nLive: कोल्हापूरात दिवसभरात २४० करोना बाधित रुग्ण आढळले\nमुंबईराज्यात महावीजबिल घोटाळा; सरकारवर भाजपचा 'हा' गंभीर आरोप\n कोकणात गणपती स्पेशल ट्रेन, २ दिवसांत घोषणा\nदेशदिल्लीत १२ वर्षांच्या निर्भयाची मृत्युशी झुंज, ICU मध्ये हलवले\nदेशकेरळमध्ये भीषण विमान अपघात; दोन पायलटसह १४ जण ठार\nमोबाइलसर्वात जास्त विकला जाणारा अँड्रॉयड फोन झाला स्वस्त; नवी किंमत पाहा\nविज्ञान-तंत्रज्ञानइंडियन ब्रँड Shinco चे ३ जबरदस्त टीव्ही लाँच, जाणून घ्या किंमत-फीचर्स\nहेल्थनिरोगी आरोग्यासाठी वयानुसार किती वेळ झोपणे ठरेल योग्य\nआजचं भविष्यमकर : स्वतःच्या आनंदात रममाण व्हाल; वाचा, आजचे राशीभविष्य\nरिलेशनशिपभावाच्या संगतीत बहिण बनू शकते एक चांगली व्यक्ती, आम्ही नाही विज्ञान म्हणतंय हे\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%88_%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE,_%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B8", "date_download": "2020-08-07T21:12:42Z", "digest": "sha1:A63OCXDLFBRWMH67MRUUGMIV46XPJUDO", "length": 3288, "nlines": 48, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "बारावा लुई, फ्रान्स - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n(लुई बारावा, फ्रांस या पानावरून पुनर्निर्देशित)\nबारावा लुई (२७ जून, इ.स. १४६२ - १ जानेवारी, इ.स. १५१५) हा इ.स. १४९८ ते इ.स. १५१५ दरम्यान फ्रान्सचा राजा होता.\n७ एप्रिल १४९८ – १ जानेवारी १५१५\n१ जानेवारी १५१५ (वयः ६२)\nहे सुद्धा पहासंपादन करा\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया ��ानातील शेवटचा बदल २९ मार्च २०२० रोजी १९:३७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%91%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9_%E0%A4%9A%E0%A5%8C%E0%A4%95_%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%95", "date_download": "2020-08-07T22:13:09Z", "digest": "sha1:XEMUGMSIGF2O662OCNFQUVA5FLSSOZNW", "length": 9957, "nlines": 182, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ऑटोमोटिव्ह चौक मेट्रो स्थानक - विकिपीडिया", "raw_content": "ऑटोमोटिव्ह चौक मेट्रो स्थानक\nऑटोमोटिव्ह चौक मेट्रो स्थानक\nऑटोमोटिव्ह चौक मेट्रो स्थानक\nऑटोमोटिव्ह चौक, कामठी रस्ता, नागपूर\nमहाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि.\nनागपूर मेट्रो केशरी मार्गिका (उत्तर-दक्षिण)\nऑटोमोटिव्ह चौक मेट्रो स्थानक हे नागपूर मेट्रोच्या केशरी मार्गिकेतील[१] पहिले स्थानक आहे. हा मार्ग नागपूरातून उत्तर-दक्षिण असा आहे. हे स्थानक उन्नत (एलिव्हेटेड) आहे. केशरी अथवा उत्तर-दक्षिण मार्गावरील हे प्रथम स्थानक आहे.येथूनच ही मार्गिका सुरू होते.या मार्गिकेहून निळ्या मार्गिकेत असणाऱ्या स्थानकावर जाण्यासाठी अदला-बदली (इंटरचेंज)[मराठी शब्द सुचवा] स्थानक हे सिताबर्डी येथे आहे.[२]या स्थानकावर रस्त्याचे दोन्ही बाजूने पोच आहे तसेच स्थानकावरून दोन्ही बाजूस उतरता येणे शक्य आहे.[३]\n^ \"नागपूर मेट्रोचा नकाशा\".\n^ \"Project Report\". मेट्रोरेलनागपूर हे संकेतस्थळ (इंग्रजी मजकूर). २२-१२-२०१८ रोजी पाहिले. |access-date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)\n^ \"डीपीआर\" (PDF). मेट्रोरेलनागपूर हे संकेतस्थळ, पान क्र. १३/४८ (इंग्रजी मजकूर). २४-१२-२०१८ रोजी पाहिले. |access-date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)\nभारतामधील जलद रेल्वे परिवहन\nदिल्ली मेट्रो • कोलकाता मेट्रो • बंगळूरू मेट्रो • रॅपिड मेट्रोरेल गुरगांव • चेन्नई मेट्रो • हैदराबाद मेट्रो • जयपूर मेट्रो • कोची मेट्रो • मुंबई मेट्रो • नागपूर मेट्रो • नोएडा मेट्रो\nइंदूर मेट्रो • नवी मुंबई मेट्रो • पुणे मेट्रो • भोपाळ मेट्रो • आग्रा मेट्रो • पाटणा मेट्रो\nश्रीनगर मेट्रो • जम्मू मेट्रो • गुवाहाटी मेट्रो • नाशिक मेट्रोनिओ • ठाणे मेट्रो • सुरत मेट्रो\nरचना रिंग रोड जंक्शन\nतिरपी नावे ही अदलाबदली (इंटरचेंज) स्थानके आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ एप्रिल २०२० रोजी १५:१९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.manachetalks.com/11840/manachetalks-how-to-express-angre-marathi-rag-ksa-ykt-krava-manacheshlok/", "date_download": "2020-08-07T21:17:03Z", "digest": "sha1:P4GQMALXMERLPCBLWFUWZEUF7OQGBXZZ", "length": 25662, "nlines": 180, "source_domain": "www.manachetalks.com", "title": "कोणालाही न दुखवता राग कसा व्यक्त करावा ते जाणून घ्या ह्या लेखातून. | मनाचेTalks", "raw_content": "\nHome प्रेरणादायी /Motivational कोणालाही न दुखवता राग कसा व्यक्त करावा ते जाणून घ्या ह्या लेखातून.\nकोणालाही न दुखवता राग कसा व्यक्त करावा ते जाणून घ्या ह्या लेखातून.\n‘हे मी काय करून बसलो/बसले मी असं बोलायला नको होतं’ अशा पश्चात्तापाची वेळ तुमच्यावर कधी आली आहे का मी असं बोलायला नको होतं’ अशा पश्चात्तापाची वेळ तुमच्यावर कधी आली आहे का नक्कीच, आली असणार कधी ना कधी.\nयशस्वी आणि निवांत आयुष्य जगण्यात रागाचं व्यवस्थापन, अँगर मॅनेजमेंट हा एक खूप महत्त्वाचा विषय आहे. म्हणून हा लेख शेवट्पर्यंत नीट वाचा.\nप्रत्त्येक माणसाची सहनशक्ती वेगवेगळी असते. काहींना खूप उशिरा राग येतो तर काहींना चटकन..\nकाही माणसे तर लाकडाच्या भुश्श्याप्रमाणे भडकून जळून मोकळे होतात.. आणि नंतर आपल्या शीघ्रकोपाचे परिणाम भोगत राहतात..\nरागामध्ये सारं काही उध्वस्त करण्याची खूप ताकद असते. सगळ्याच धर्मात रागाला आवर घालण्यास सांगितले जाते. राग योग्य ठिकाणी योग्य प्रमाणातच असायला, हवा किंबहुना नसलेला बरा.\nसहसा ‘रागीट’ असणे तब्येतीला सुद्धा हनिकारकच आहे. डोकेदुखी, उच्च रक्तदाब, हृदयरोग असलेल्यांनी रागापासून दूरच रहावे.\nआपण रागाच्या भरात कोणाला काय म्हणतो आहोत हे आपल्याला समजतही नाही. कित्येक वेळा आपल्या जवळच्या, आवडत्या आणि ���ाडक्या माणसांना सुद्धा आपण संतापात वाट्टेल ते बोलून जातो आणि नंतर कितीही वाईट वाटले तरी काहीच उपयोग नसतो.\nज्यांच्यावर इतकी माया करतो त्यांना दुखावून आपल्याला सुद्धा नंतर फारच त्रास होतो.\nपण राग अनावर झाल्यावर आपण काय बोलतोय ह्याची आपल्याला शुद्धच नसते. आपल्या आयुष्याला वाईट रित्त्या बदलून टाकेल असा राग काय उपयोगाचा\nत्यापेक्षा शांत संयमित स्वभाव राखता आला तर आयुष्यही स्वस्थ आणि आनंदी राहू शकते. आपलेही आणि इतरांचेही.. हा राग आवरायला शिकणे हे कसब आहे.\nसध्याच्या या अवघड महामारीच्या काळामध्ये अख्खे जग होरपळून निघत आहे.. लॉकडाऊन, कर्फ्यु, मृत्यूचे तांडव, वाणसामानाची कमतरता, मित्रमंडळी नातेवाईकांशी भेट किंवा काहीही चर्चा होऊ न शकणे, नोकरी धंदा बंद असणे, भविष्याची चिंता वाटणे, किंवा मुलांना असलेले फ्रस्ट्रेशन बघता चिडचिड होणे, भर्रकन राग येणे सहाजिकच आहे..\nआणि हे जगातल्या सगळ्याच माणसांच्या बाबतीत घडत असणार.. कोणीही अशा परिस्थितीतून सुटले नसणार.\nत्यामुळे अशा वेळी आधीच जीवाचे भय असताना रागाचा उद्रेक झाला तर किती वाईट परिस्थिती निर्माण होईल\nअसे पँडॅमिक असो किंवा नसो, आपल्याला कधीही स्वतःच्या रागावर नियंत्रण मिळवता आलेच पाहीजे.\nपण ह्याचा अर्थ असा नाही की तुम्ही आतल्या आत कुढत राहा.. कारण राग गिळून सहन करत राहणे हे देखील आपल्यासाठी घातकच असते..\nआणि त्याचे पर्यावसान तब्येत बिघडण्यात किंवा एकाच वेळी अतिशीघ्रकोपात होते. आणि हे दोनीही घातकच आहे ना..\nचला तर मग कोणालाही न दुखावता, अगदी स्वतःलासुद्धा न दुखावता आपला राग कसा व्हेंट (मोकळा/व्यक्त) करता येईल ते पाहू……\nआपले ‘संतापाशी’ जसे नाते असते त्याप्रमाणे आपल्या भावभावना कार्यरत असतात.\nआपले इमोशन्स कसे असतील हे आपल्यातला राग ठरवतो आणि त्यावर नियंत्रण ठेवतो. त्यामुळे ‘राग’ का कसा कुठून येतो हे जाणून घेणे फार महत्वाचे आहे.\nराग सुद्धा खरे तर एक नैसर्गिक भावनाच आहे. पण हा एकटा येत नसतो. ह्यामागे बऱ्याच भावना सोबतीला असतात.\nकाळजी, भीती, चीड, द्वेष, चंचलता, दुःख, त्रास आणि वैताग अशा सगळ्या दुय्यम भावना रागात परावर्तित होऊ शकतात..\nह्या भावना दाबल्या किंवा खूप उफाळल्या तर आपला राग उफाळतो हे समीकरण पक्के असते. त्यामुळे ह्या दुय्यम भावनांवर आधी काम करायला सुरुवात करा. कारण ह्याच भावना, आग��त तेल ओतण्याचे काम करत असतात.\nह्या दुय्यम आणि नकारात्मक भावनांवर वेळीच रोक लावला पाहिजे. ह्याच्यासाठी काही सोप्या स्टेप्स पाहू.\n१. आपल्या भीतीला (नकारात्मक भावनांना) दाबू नका, सामोरे जा:\nप्रत्येकाला कशा ना कशाची भीती / काळजी असते. आणि आपण तिला कायम स्वतःपासून सुद्धा लपवतो. पण जर आपण त्या काळजीला त्या भीतीला सामोरे गेलो तर काय होते\nसामोरं जाण्यासाठी तयार असणं म्हणजे काय याचं एक उदाहरण बघू…\nबॉसने तुम्हाला एखादं प्रोजेक्ट दिलं. पण तुमचं ते काम वेळेत पूर्ण नाही झालं, यावर एकतर बॉस तुमच्यावर रागावेल किंवा तुम्ही काम चांगलं होण्यासाठी, आणखी जास्त वेळेची गरज असल्याचं समजावून देऊ शकलात, तर कदाचित वेळ वाढवून सुद्धा देईल.\nया ऍटिट्युड मुळे परिस्थितीबद्दल आणि समोरच्या व्यक्तीबद्दल तुमच्या मनात सकारात्मक भावना तयार होईल. आणि त्यामुळे समोरूनसुद्धा तोच प्रतिसाद मिळण्याची शक्यता वाढेल.\nकोणाचा किंवा कोण्या वस्तूचा राग येण्याच्या ऐवजी आपल्या मनात करुणा, दया माया निर्माण होईल.\nत्यामुळे जरा वेळ काढा, स्वतःला नकारात्मकतेच्या मागे लपायला नाही, तर तिच्याशी लढायला शिकवा.\nआपल्याला राग येतो, तो मान्य करा आणि त्यावर उपाय योजना करा.. परिस्थितीपासून तोंड लपवू नका. राग येणे नैसर्गिक आहे.\n२. रागाच्या नकारात्मक भावनांचे मूळ शोधा:\nराग येतो हे मान्य करता आले, तर आपल्याला आता एक पाऊल पुढे टाकता येईल.\nभीती, काळजी, द्वेष अशा नकारात्मक भावना आपल्या मनात घर करून का बसल्या आहेत त्याचे मूळ कारण शोधायला घ्या.\nलहानपणातली, तरुणपणातली एखादी घटना, आपले सामाजिक स्टेट्स किंवा इतर काही कारणं आहेत का बघा. ह्या नकारात्मक भावना घालवण्यासाठी आत्मपरीक्षण करा.\nआपण कशात यश मिळवले किंवा काय आत्मसात केले तर आपल्यातला न्यूनगंड जाईल ह्यावर विचार करा. आणि त्याप्रमाणे कृतीला लागा.\nकाहीतरी कारण असणारच नकारात्मकता वाढीस लागण्यामागे, ते शोधून काढले पाहिजे नाहीतर शेवटी रागाला निमंत्रण मिळणारच..\n३. रागावर नियंत्रण मिळवायचे आहे आणि ते कशाला ह्याचा विचार करा:\nआपल्या आयुष्यात काय महत्वाचे आहे आपली माणसे, आपले काम आणि सगळ्यात महत्वाचे आपली तब्येत. कारण शीर सलामत तो पगडी पचास, नाही का\nमग मनातली नकारात्मकता आपण कशासाठी जपून ठेवतो त्याने आपल्याला महत्त्वाच्या असलेल्या गोष्टींवर किती वाईट परिणाम होतोय ह्याची पडताळणी केलीये का त्याने आपल्याला महत्त्वाच्या असलेल्या गोष्टींवर किती वाईट परिणाम होतोय ह्याची पडताळणी केलीये का\nआपल्या आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टी आपल्यापासून दुरावता कामा नये. म्हणून नकारात्मकता कमी करण्याकडे भर द्या. स्वतःची मूल्यवान तत्वे अबाधित ठेवा. एक सकारात्मक जीवनपद्धती स्वीकारा.\n४. मूव्ह ऑन करा म्हणजेच, चलते रहो:\nआपल्यातल्या नकारात्मक गोष्टी आपण नक्कीच बदलू शकतो. मात्र सारे जग बदलणे आपल्याला शक्य नाही.\nतरीही प्रयत्न सोडायचा नाही.. प्रयत्न चालू ठेवंतच पुढे जात राहायचे.. जगच काय, आपणही एक झटक्यात सुधारत नसतो.\nपण तरीही गोष्टी तुमच्या आटोक्या बाहेरच्या असतील तर सगळ्यासकट मूव्ह ऑन करता आले पाहिजे.\nकारण नकारात्मकता काढून सकारात्मकता आणणे ही वन टाईम प्रोसेस नाही.. हे आयुष्यभर करावे लागते..\nनकारात्मकता भवतालच्या परिस्थितीमुळे येतच राहणार, त्यामुळे राग सुद्धा येणारच..\nम्हणून नाकारात्मकतेला सकारात्मकतेत परावर्तित करत गेलो तर रागाला निमंत्रणच मिळणार नाही..\nआपल्या मनाला तशी सवयच लावून घ्या. राग ही शेवटची स्टेप आहे.. मनाला समजावून टाका की आपल्याला तिथ पर्यंत जायचेच नाहीये..\nसंकटे आधीच निपटून टाकायची आहेत. कारण संकटे, बदल, अडचणी सतत येणारच पण मनाची सकारात्मकता घट्ट धरून ठेवता आली पाहिजे.\nआपल्या रागामुळे कोणाला दुखावण्यापेक्षा त्याची पाळेमुळे खणून काढून त्यांना सुपीक भावनांमध्ये बदलून टाकले तर रागाला कुठे जागाच मिळणार नाही..\nराग, हा रोग नाही तर मनाचा खेळ आहे. त्यामुळे मनाला सकारात्मक कामाला लावणे उत्तम.\nत्यासाठी व्यायाम आणि मेडिटेशनची सुद्धा जोड हवी. आपल्यासारखीच दुसऱ्यांनाही संधी देण्याचा मनाचा मोठेपणा शिकायला हवा.\nएवढंच नाही, तुमच्या मध्ये जर न्यूनगंड नसेल, तर तुम्हाला कोणाचा राग येणार नाही, समोरच्या व्यक्तीने तिच्या वैचारिक पातळीनुसार काम केले… एवढं जर तुम्ही समजू शकलात, तर राग तुमच्या आसपास सुद्धा भटकणार नाही….\nआणि तरीही, आलाच राग तर पुढचा उपायही आपल्याकडे आहेच… त्यासाठी जिज्ञासूंनी ‘रागातल्या ऊर्जेचा सकारात्मक वापर कसा करावा’ हा लेख वाचा. खाली त्या लेखाची लिंक दिलेली आहे.\nरागातल्याऊर्जेचा सकारात्मक वापर कसा करावा\nराग हा आपल्याला नैराश्येच्या खाईत लोटतो मात्र सकारात्मकता अंगी बाणवली तर आपल्याबरोबर आपल्या भवतालच्या लोकांनाही आपण आनंद देतो.\nत्यामुळे रागावर नियंत्रण मिळवा आणि कायम योग्य रस्त्यावर वाटचाल करा.\nतुम्हाला हा लेख कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा.\n हा लेख दिलेल्या योग्य पर्यायांचा वापर करून आपल्या मित्र मैत्रिणींना शेअर करा. हे सांगण्याचे कारण असे कि बरेच वाचक आमच्यावर चिडतात.\nकि एवढी चांगली माहिती आहे, आम्ही का इतरांना द्यायची नाही तर नक्की द्या पण कॉपी-पेस्ट करून नाही, तर दिलेल्या पर्यायातून शेअर करूनच…\nसदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nया आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.\nPrevious articleकठीण परिस्थितून मार्ग काढण्याचे नऊ मॅजिकल मंत्राज्\nNext articleपैसा खेचणारा चुंबक बनायचंय मग या दृष्टिकोनाने काम करा\nहातची नोकरी गेली तर काय करायचे याची तयारी कशी कराल याची तयारी कशी कराल\nविश्वासार्ह माणसांची ही लक्षणे आहेत का बरं तुमच्यात\n आणि चांगल्या सवयी कशा लावून घ्यायच्या\nखुपच छान लेख आहे…….लेखकाचे अभिनंदन तसेच आभार…\nकॅल्शिअम कमी होण्याची कारणे, लक्षणे आणि कॅल्शिअम युक्त आहार\nघरच्या घरी सॅनिटायझर कसा बनवावा\nहातची नोकरी गेली तर काय करायचे याची तयारी कशी कराल याची तयारी कशी कराल\nपांढर्‍या पेशी वाढवण्याचे घरगूती उपाय वाचा या लेखात\nआपल्या स्वयंपाक घरातली हि अँटिबायोटिक्स तुम्हाला माहित आहेत का\nया पाच गोष्टी करा आणि आनंदी राहून तुमच्यातली प्रॉडक्टिव्हिटी वाढवा\nआनंदाने कसं जगायचं याचं भन्नाट गुपित सांगणारी हि छोटीशी प्रेरणादायी गोष्ट\nया सहा गोष्टी तुम्हाला नक्की Depression म्हणजे नैराश्यापासून दूर ठेवतील\nकॅल्शिअम कमी होण्याची कारणे, लक्षणे आणि कॅल्शिअम युक्त आहार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-story-marathi-importance-sorgham-human-diet-26047?tid=148", "date_download": "2020-08-07T21:53:39Z", "digest": "sha1:JI226X3M3N3MHECJFAQAFEWGNOATKUMP", "length": 21042, "nlines": 189, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture story in marathi importance of sorgham in human diet | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nज्वारी पदार्थांच्या सेवनाचे प्रमाण वाढले \nज्वारी पदार्थांच्या सेवनाचे प्रमाण वाढले \nज्वारी पदार्थांच्या सेवनाचे प्रमाण वाढले \nडॉ. साधना उमरीकर, डॉ. सचिनकुमार सोमवंशी\nशुक्रवार, 20 डिसेंबर 2019\nभारत हा जगातील ज्वारी उत्पादनात चौथ्या क्रमांकाचा देश आहे. ज्वारीच्या एकूण उत्पादनापैकी १८ टक्के उत्पादनाचा वाटा हा भारताचा आहे (संदर्भ एफएओ). भारतातील एकूण ज्वारीच्या क्षेत्र उत्पादनात महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा आहे (एकूण सरासरी उत्पादन ४९ टक्के). म्हणूनच महाराष्ट्राला ज्वारीचे कोठार असे म्हणतात. महाराष्ट्रातील काही जिल्हे ज्वारी उत्पादनासाठी विशेष प्रसिद्ध आहेत.\nभारत हा जगातील ज्वारी उत्पादनात चौथ्या क्रमांकाचा देश आहे. ज्वारीच्या एकूण उत्पादनापैकी १८ टक्के उत्पादनाचा वाटा हा भारताचा आहे (संदर्भ एफएओ). भारतातील एकूण ज्वारीच्या क्षेत्र उत्पादनात महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा आहे (एकूण सरासरी उत्पादन ४९ टक्के). म्हणूनच महाराष्ट्राला ज्वारीचे कोठार असे म्हणतात. महाराष्ट्रातील काही जिल्हे ज्वारी उत्पादनासाठी विशेष प्रसिद्ध आहेत.\nज्वारी आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत लाभदायक असल्यामुळे ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागातही ज्वारीच्या सेवनाचे प्रमाण वाढल्याचे दिसून येते. यामुळेच मोठ्या शहरातील हॉटेल्स, धाबे व पर्यटन स्थळे येथे ज्वारीच्या भाकरीच्या मागणीचे प्रमाण वाढते आहे.\nज्वारीमधील उपलब्ध पौष्टिक तत्त्वांचे प्रमाण\nप्रथिने (टक्के) ः ः ११.६\nस्निग्ध पदार्थ (टक्के) ः ः १.९\nखनिज पदार्थ (टक्के) ः १.६\nतंतुमय पदार्थ (टक्के) ः १.६\nपचनारे तंतुमय पदार्थ (टक्के) ः १२.६९\nकर्बोदके (टक्के) ः ७२.६\nऊर्जा (मिलीग्रॅम/१०० ग्रॅम) ः ३४९\nकॅल्शियम (मिलिग्रॅम/१०० ग्रॅम) ः २९\nफॉस्फरस (मिलिग्रॅम/१०० ग्रॅम) ः २२५\nलोह (मिलिग्रॅम/१०० ग्रॅम) ः ४.१\nकेरोटीन (प्रो व्हिटामिन ए) ः ४७\nज्वारीची भाकरी गोडसर चवीची, चांगल्या टिकवण क्षमतेची, आकर्षक, पांढऱ्या रंगाची असते. आहारदृष्ट्या ज्वारीच्या दाण्यांत ओलावा (आर्द्रता) आठ ते दहा ��क्के असतो.\nज्वारीमध्ये कर्बोदके, ऊर्जा, तंतुमय पदार्थ जास्त प्रमाणात असल्यामुळे ती शक्तीवर्धक आणि पचण्यास सुलभ आहे.\nज्वारीचा ग्लायसेमिक इंडेक्स (रक्तातील साखरेची पातळी वाढविण्याची क्षमता) कमी असल्यामुळे मधुमेहांच्या रुग्णासाठी ज्वारीचे सेवन फायदेशीर ठरते.\nज्वारीमध्ये मॅग्नेशियम, कॉपर, नायसिनचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. यात अँटी ऑक्सिडंटसचे प्रमाण असल्यामुळे हृदय विकार, कर्करोग यासारख्या आजारांवर ज्वारीच्या सेवनाने लाभ होतो.\nज्वारीचा हुरडा हा अत्यंत स्वादिष्ट, रुचकर व लोकप्रिय पदार्थ आहे. डिसेंबर महिन्यात ज्वारी हुरड्यात यायला सुरवात होते. हा हुरडा कोवळा असताना खातात. ग्रामीण भागातून, कृषी पर्यटन स्थळे व मोठमोठ्या हॉटेल्स मधून हुरड्याला अत्यंत मागणी असते. हुरडा रुचकर लागण्याचे कारण म्हणजे कोवळ्या अवस्थेत या दाण्यांमध्ये मुक्त अमीनो आम्ले, साखर, विद्राव्य प्रथिने आणि जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात.\nकोवळ्या दाण्यांमध्ये पिष्ठमय पदार्थांचे प्रमाण कमी असते. असे दाणे भाजल्यावर ते अत्यंत रुचकर लागतात. यात मीठ साखर, लिंबू घालून शेंगदाणे किंवा खोबऱ्याच्या चटणी सोबत अथवा गुळासोबत खायला दिल्यास त्याची चव द्विगुणित करता येते. हुरड्याबरोबर लिंबाच्या सेवनाने ‘क’ जीवनसत्त्वाचे प्रमाण वाढून लोहाचे शोषण सुलभतेने होते. हुरड्याच्या कोवळ्या दाण्यांची परिपूर्ण वाढ झाल्यावर त्याला जोंधळा म्हणतात.\nहुरड्यासाठी ज्वारीच्या महत्त्वाच्या जाती\nज्वारीच्या चांगल्या उत्पादनासाठी दर्जेदार बियाणे, अधिक उत्पन्न देणाऱ्या नवनवीन जातींची लागवड करणे आवश्यक आहे.\nखरीप हंगामातील अकोला वाणी, अकोला अश्विनी आणि अकोला कार्तिकी या जाती तर रब्बी पारंपरिक हंगामातील गूळभेंडी, सुरगी, कुचकुची या स्थानिक जाती हुरड्यासाठी लोकप्रिय आहेत.\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या एस. जि. एस. ८४ या जातीची खास हुरड्यासाठी शिफारस केली आहे.\nमहात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या ज्वारीच्या विविध जातीमधील फुले मधुर, फुले उत्तरा या शिफारसप्राप्त जाती हुरड्यासाठी लोकप्रिय होत आहेत. फुले मधुर व फुले उत्तराची वैशिष्ट्ये\nया वाणांचा हुरडा अतिशय रुचकर व गोड आहे.\nकोवळ्या अवस्थेतील दाणे हिरवीगार व दुधाळ असून याची कणसे भरदार आहेत, तसेच कणसातील दाणे सुलभतेने बाहेर पडतात. हा हुरडा ९० ते १०० दिवसांत तयार होतो. याच्या एका कणसापासून अंदाजे ७०-९० ग्रॅम दाणे मिळतात. यांची ताटे ही गोड असल्यामुळे जनावरांसाठीदेखील चांगल्या प्रकारचा कडबा मिळतो.\nसंपर्क ः डॉ. साधना उमरीकर, ९४२०५३००६७\n(कृषी विज्ञान केंद्र, बदनापूर)\nज्वारी jowar महाराष्ट्र maharashtra आरोग्य health पर्यटन ओला मधुमेह हृदय जीवनसत्त्व\nनाशिक जिल्ह्यात धरणांच्या पाणलोट क्षेत्रात...\nनाशिक : जिल्ह्यात मोठे ७, तर मध्यम १७ असे एकूण २३ प्रकल्प आहेत.\nजालना जिल्ह्यातील दोन मंडळांत जोरदार पाऊस\nऔरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात गुरुवारी (ता.\nपावसाळी वातावरणामध्ये येणाऱ्या अडचणींवरील...\nसध्या द्राक्ष लागवडीखालील सर्वच भागात बऱ्यापैकी पाऊस झाला.\nबळीराजा चेतना अभियान बंद करण्याचा निर्णय\nमुंबई : विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यात बळीराजा चेतना योजनेला अपयश आले\nबार्शीतील ४३ हजार शेतकरी दुष्काळ निधीपासून वंचितच\nखपली गहू बिस्किटे, हळद पावडर उद्योगात...दसनूर (जि.जळगाव) येथील वैशाली प्रभाकर पाटील यांनी...\nमखानापासून बनवा बर्फी, लाह्या अन् चिक्कीदलदलीच्या क्षेत्रात उगवणारे मखाना हे भरपूर...\nकृषी क्षेत्रामध्ये आहेत व्यावसायिक संधीव्यावसायिक संधी म्हणून शेती व संलग्न बाबींकडे...\nचिकूपासून बनवा आइस्क्रीमआइस्क्रीम हा लहानथोराच्या आवडीचा विषय आहे. त्याला...\nपपईपासून पेपन,पेक्टिन निर्मितीपपईचे फळ पचनास मदत करते. त्याचा गर व बिया औषधी...\nभोपळ्यापासून बर्फी, चिक्कीभोपळा हृदयरोगांसाठी उपयुक्त आहे. यातील घटक...\nचिकूपासून बनवा मूल्यवर्धित पदार्थचिकू (शा. नाव ः मैनिलकारा जपोटा) हे गोड,...\nप्रक्रिया उद्योगातही मशरूमला मागणीवाळवलेल्या मशरूमला बाजारपेठेत चांगली मागणी आणि...\nशेळीच्या दुधापासून दही, लोणी, चीज, मलईशेळीचे दूध पचनास हलके असते. शेळीच्या दुधापासून...\nश्रीवर्धनी सुपारीचे संवर्धन आवश्यकसुपारी हे परपरागीकरण होणारे झाड असल्याने...\nफणसामध्ये आहे प्रक्रिया उद्योगाची संधीफणसातील गरे तसेच बिया खाण्यायोग्य असून गरापासून...\nफणसापासून तयार करा खाकरा, केक अन् लोणचेविविध पदार्थांचे पोषणमूल्य वाढविण्यासाठी फणस बी...\nप्रक्रिया उद्योगात गवती चहाला मागणीगवती चहामध्ये अत्यावश्यक तेल असते. हे ते�� सुगंधीत...\nबहुगुणी शेवग्याचे मूल्यवर्धित पदार्थशेवग्यामध्ये उच्च पौष्टिक आणि औषधी मूल्य आहेत....\nप्रक्रिया अन् आरोग्यासाठी शेवगाशेवग्याचे मूळ, फूल, पाने व साल यांचा वापर...\nप्रक्रिया उद्योगाला चालना देणारे मेगा...शेतकरी, प्रक्रिया करणारे आणि किरकोळ विक्रेत्यांना...\nकोकमपासून प्रक्रियायुक्त पदार्थकोकम फळ कच्चे असताना व पिकून लाल रंगाचे झाल्यावर...\nकरवंदापासून बनवा चटणी,जॅम, लोणचेकरवंद प्रक्रियेसाठी मोठ्या भांडवली गुंतवणुकीची...\nकलिंगडापासून तयार करा विविध...कलिंगड फळ खाण्याने किंवा ताजा रस पिल्याने...\nजांभळापासून स्क्वॅश,जॅम,जेलीमे महिन्याच्या शेवटी व जून, जुलै महिन्यात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmanthan.com/2020/08/blog-post_16.html", "date_download": "2020-08-07T20:47:45Z", "digest": "sha1:JBLEQP57MRIPECMFZZA2EUBGY2CZ4DBE", "length": 7956, "nlines": 51, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "आत्मा मालिक इंग्लिश मिडीयमची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ! - Lokmanthan.com", "raw_content": "\nHome / Unlabelled / आत्मा मालिक इंग्लिश मिडीयमची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम \nआत्मा मालिक इंग्लिश मिडीयमची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम \nआत्मा मालिक इंग्लिश मिडीयमची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम\nकोपरगाव / प्रतिनिधि :-\nआत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुल , कोकामठाण च्या आत्मा मालिक इंग्लिश मिडीयम गुरुकुल ची शंभर टक्के निकालाची उज्ज्वल परंपरा याही वर्षी कायम राहिली. या गुरुकुलाची विद्यार्थिनी कु. आदिती देठे हिने 96 टक्के गुण प्राप्त करत प्रथम क्रमांक मिळविला तर कु. अक्षदा माळवे 95.40 टक्के द्वितीय व चि. साईदीप राऊत 93.40 टक्के तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले .दहावीच्या परीक्षेत गुरुकुल चे एकूण 198 विद्यार्थी सहभागी होते.यात 13 विद्यार्थ्यांनी 90 टक्के पेक्षा अधिक , 132 विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य , 52 विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी तर 02 विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणी प्राप्त करत यश संपादन केले.\nगुरुकुल चे प्राचार्य श्री. माणिक जाधव सर यांनी शालेय नियोजनात अतिरिक्त तासिका , सराव परीक्षा , विविध शैक्षणिक कार्यशाळा , निमंत्रित विषय तज्ञा��चे मार्गदर्शन , दैनंदिन नियोजन , भविष्याकडे सकारात्मक दृष्टीने बघण्याची वृत्ती व ध्यान - आध्यात्मिक संस्कार तसेच सर्व विद्यार्थी - शिक्षक कर्मचाऱ्यांचे परिश्रम यांची या यशात महत्वाची भूमिका असल्याचे स्पष्ट केले.\nया विद्यार्थ्यांना उपप्राचार्य नितीन सोनवणे , मिनाक्षी काकडे पर्यवेक्षक दत्तात्रय जावळे , बाळासाहेब गाडेकर , दिनेश क्षीरसागर सर्व वर्ग व विषय शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले.\nसर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे प.पू. सद्गुरू आत्मा मालिक माऊली , सर्व संतगण , ध्यानपीठाचे अध्यक्ष श्री नंदकुमार सूर्यवंशी , उपाध्यक्ष भगवान दौंड , सरचिटणीस हनुमंतराव भोंगळे , कोषाध्यक्ष विठ्ठलराव होन , प्रभाकर जमधडे , माधवराव देशमुख ,प्रकाश भट , बाळासाहेब गोरडे , प्रकाश गिरमे , व्यवस्थापक हिरामण कोल्हे व पालकांनी अभिनंदन केले.\nआत्मा मालिक इंग्लिश मिडीयमची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम \nमाजी मंत्री प्रा. राम शिंदे यांच्यासह ३८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल \nमाजी मंत्री प्रा. राम शिंदे यांच्यासह ३८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल कर्जत / प्रतिनिधी कर्जत तालुक्यातील माहिजळगाव येथे दूध आं...\nतालुक्यात आज 25 व्यक्ती कोरोना बाधित, पारनेर शहरातील किराणा दुकानदार कोरोना बाधित \nपारनेर भाजी मंडईतील किराणा दुकानदाराच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची आज रात्री रॅपिड चाचणी तालुक्यात आज 25 व्यक्ती कोरोना बाधित, पारनेर ...\nसुरेगाव परिसरात बकरी ईद घरीच साजरी होणार -डॉ. सय्यद \nसुरेगाव परिसरात बकरी ईद घरीच साजरी होणार -डॉ. सय्यद कान्हेगाव/प्रतिनिधी : मुस्लिम धर्माचा पवित्र बकरी ईद सण कोरोनाच्या सावटाखाली असल्याने ...\nगांजीभोयरे येथे दोन गटात तुंबळ हाणामारी, १६ जणांन विरोधात गुन्हा दाखल \nपारनेर तालुक्यातील गांजीभोयरे येथे दोन गटात रस्त्याच्या कारणावरून तुंबळ हाणामारी पारनेर प्रतिनिधी - पारनेर तालुक्यातील ...\nतालुक्यात २४ पॉझिटिव्ह, तर येळपणे येथील एका रुग्णाचा मृत्यू. \nतालुक्यात २४ पॉझिटिव्ह, तर येळपणे येथील एका रुग्णाचा मृत्यू. येळपणे/ प्रतिनिधी :- श्रीगोंदा तालुक्यात आज दिवसभरात एकूण...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/marathi-jyotish-2014/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%AD%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AB%E0%A4%B2-%E0%A4%A6%E0%A4%BF-%E0%A5%A7-%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A5%AD-%E0%A4%9C%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A5%A80%E0%A5%A7%E0%A5%AA-114060200001_1.html", "date_download": "2020-08-07T21:48:27Z", "digest": "sha1:4LWHZLATBK6AAAS65MFZIIV2ELF77XRP", "length": 24312, "nlines": 148, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "साप्ताहिक भविष्यफल दि. १ ते ७ जून २0१४ | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 8 ऑगस्ट 2020\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nसाप्ताहिक भविष्यफल दि. १ ते ७ जून २0१४\nमेष : सप्ताहाच्या प्रथम चरणात पारिवारिक आनंद वाढविणारे समाचार हाती येतील. कुटुंबात उत्साहाचे वातावरण राहील व कौटुंबिक सदस्य मंडळीबरोबर असणारे मतभेद मिटतील व परिस्थीती सर्वसामान्य होईल. अंतिम चरणात संततीबाबत असणारी काळजी मिटेल व संततीबाबत चिंता मिटण्याच्या दृष्टिक्षेपात राहील. परीक्षेमधील निकाल समाधानकारक लागेल व दूर गेलेले यश पुन्हा जवळ येऊन उत्साह वाढीस लागेल.\nवृषभ : सप्ताहाच्या प्रथम चरणात इतरांकडून आवश्यक स्वरूपाचे सहकार्य वेळेवर लाभेल व कोणतेही काम सहसा अपूर्ण स्थितीत राहणार नाही. क्रीडा क्षेत्रातील कामगिरी नेत्रदीपक यशाचीच राहील व अपयश सहसा येणार नाही. अंतिम चरणात पारिवारिक समस्या व प्रश्न मिटतील. तसेच दूर निवासी प्रिय व्यक्तीचे मनोनुकूल व चांगले दूरध्वनी येतील. मानसिक समाधान मिळून उत्साह वाढीस लागेल.\nमिथुन : सप्ताहाच्या प्रथम चरणात आर्थिक आवक समाधानकारक राहून आर्थिक टंचाई जाणवणार नाही. हातात पैसा खेळताच राहील व आर्थिक चिंता मिटण्याच्या दृष्टिक्षेपात राहू शकेल व यश समोर दिसेल. अंतिम चरणात क्रीडा क्षेत्रात नवनवीन प्रयोग यशस्वी होईल व क्रीडा क्षेत्रातील आपले वर्चस्व वाढेल व बक्षीसपात्र स्थिती कायम राहील. सहकारीवर्ग अपेक्षेइतके सहकार्य करू लागतील.\nकर्क : सप्ताहाच्या प्रथम चरणात मानसिक सुख-समाधान लाभेल व मनावर असलेले काळजीचे सावट मिटेल. महत्त्वपूर्ण स्वरूपाच्या कामासाठी करावा लागणारा प्रवास कार्यसाधक ठरेल. अपयशाचा सामना करावा लागणार नाही व सर्वत्र यश समोर दिसेल. अंतिम चरणात आर्थिक अस्थिरता राहील. आर्थिक गुंतवणूक करणेपूर्वी अनुभवींचे मार्गदर्शन घेणे आवश्यक व उचित ठरेल. उत्साहवर्धक वार्तापत्र हाती येऊन यशस्वीतेकडे वाटचाल राहू शकेल.\nसिंह : सप्ताहाच्या प्रथम चरणात अनावश्यक व मनाविरुध्द खर्च निर्माण करणारी ग्रहस्थिती आहे. शांतता ठेवणेच उचित ठरेल व भावी काळात होणारा मनस्ताप टळेल. कर्जव्यवहार प्रकरणे मंजुरीच्या प्रतीक्षेत राहतील. अंतिम चरणात परिस्थि��ी थोडी मनाला दिलासा मिळवून देणारी राहील व दूर गेलेले यश पुन्हा जवळ येण्याच्या दृष्टिक्षेपात राहील. इतरांनी दिलेले मदतीचे आश्‍वासन ते पूर्ण करण्यास सर्मथ स्थितीतच राहतील.\nकन्या : सप्ताहाच्या प्रथम चरणात अचानक धनलाभ योग आहे. त्यामुळे लॉटरी वगैरेसारख्या माध्यमातून नशिबाची परीक्षा घेण्यास हरकत नाही. आर्थिक आवक समाधानकारक स्थितीत राहील. अंतिम चरणात इतरांकडून येणारा पैसा या ना त्या कारणपरत्वे विलंबाखाली राहील. कोणत्याही बाबतीत इतरांचा सल्ला फक्त ऐकणेपुरताच र्मगादित ठेवणे आवश्यक व उचित ठरेल व भावी काळात होणारा मनस्ताप टळून उत्साह वाढीस लागू शकेल.\nतूळ : सप्ताहाच्या प्रथम चरणात व्यावसायिक समस्या मिटतील व उद्योगक्षेत्र समस्यामुक्त स्थितीत राहील. नोकरीत बढतीजनक बदल घडून येतील व अधिकारी वर्गाबरोबर असणारे मतभेद मिटतील. अधिकारी वर्गाने आपल्यावर सोपविलेली कामगिरी पूर्ण होण्याच्या मार्गावर राहील. अंतिम चरणात सर्वत्र यशाचा मार्ग खुलाच राहील व जुन्या गुंतवणुकीवरील प्रत्यक्ष लाभ हाती येईल व आर्थिक अस्थिरता दूर होऊन आर्थिक स्थिरता कायम राहील.\nवृश्चिक : सप्ताहाच्या प्रथम चरणात धार्मिक यात्रायोग घडेल व महत्त्वपूर्ण कामाच्या बाबतीत करावा लागणारा प्रवास कार्यसाधक ठरेल. दीर्घकालपर्यंत स्मरणात राहील अशी एखादी घटना घडून येईल व मनावर असलेले काळजीचे दडपण कमी होऊन उत्साहवर्धक स्थिती राहील. अंतिम चरणात उद्योग व्यवसाय क्षेत्रातील अपूर्ण व स्थगित व्यवहार कामे गतीने पूर्ण होतील. या सप्ताहातील ग्रहमान आर्थिक गुंतवणूक करण्यास विशेष लाभदायक ठरू शकेल.\nधनू : सप्ताहाच्या प्रथम चरणात वाहन पीडायोग संभवतो. त्यामुळे वाहन चालविताना सर्व रस्ता आपलाच आहे असे समजून वाहन चालविणे धोकादायक स्वरूपाचे ठरू शकेल. शांतता ठेवणेच चांगले ठरेल. अंतिम चरणात नशिबाची साथ पाठीमागे राहील. त्यामुळे कोणतेही काम सहसा अपूर्ण राहणार नाही व अपेक्षित यश समोर दिसेल. जवळचा प्रवासयोग घडून प्रवास कार्यसाधक राहून यश मिळेल.\nमकर : सप्ताहाच्या प्रथम चरणात भागीदारीमधून अपेक्षित स्वरूपाचा फायदा घडेल व नवीन भागीदारीचा प्रस्ताव समोर येईल व आलेला प्रस्ताव स्वीकारावा. भावी काळासाठी तो फायदेशीर ठरेल. अंतिम चरणात अडथळे व समस्या निर्माण करणारी ग्रहस्थिती आहे. जवळ आलेल��� यश दूर जाण्याची दाट शक्यता आहे. क्रीडा अगर पराक्रम क्षेत्रात केलेला संघर्ष वाया जाण्याची दाट शक्यता आहे. सावधानता ठेवणे उचित ठरू शकेल.\nकुंभ : सप्ताहाच्या प्रथम चरणात आरोग्याच्या बहुतेक समस्या मिटतील व निरागस आरोग्य लाभेल. विरोधक मंडळींचा त्रास व ससेमिरा काही प्रमाणात मिटण्याच्या मार्गावर राहील व विरोधक मंडळी गुप्त रीतीने सहकार्य करण्याचा पवित्रा ठेवून वाटचाल करतील. अंतिम चरणात कोणत्याही बाबतीत अंतिम निर्णय घेणेपूर्वी भावी काळात होणार्‍या परिणामांचा अंदाज व आढावा घेणे उचित ठरेल व होणारे नुकसान टळू शकेल.\nमीन : सप्ताहाच्या प्रथम चरणात संततीबाबत आनंद वार्ता व समाचार हाती येतील व महत्त्वपूर्ण कामांच्या बाबतीत करावा लागणारा प्रवास कार्यसाधक ठरेल. आर्थिक बाजू मजबुतीच्याच शिखरावर राहून आर्थिक टंचाई जाणवणार नाही. अंतिम चरणात निरागस आरोग्याचा लाभ मिळेल व विरोधक मंडळी गुप्त रीतीने सहकार्य करण्याचा पवित्रा ठेवतील. अचानक प्रिय व्यक्तीचे भेटीयोग जुळून येतील व मानसिक आनंद वाढीस लागेल.\nसाप्ताहिक भविष्यफल दि.२५ ते ३१ मे २0१४\nसाप्ताहिक राशीभविष्यफल (18.05 ते 24.05.2014)\nसाप्ताहिक भविष्यफल दि. ११ ते १७ मे २0१४\nसाप्ताहिक भविष्यफल (4.05.14 ते 10.05.14)\n'मे' महिन्यातील तुमचे भविष्य\nयावर अधिक वाचा :\nकामात अडचणी येण्याची शक्यता आहे. काळजीपूर्वक कार्य करा. मोठ्यांचा आधार मिळाल्याने कार्य पूर्ण होतील. वैवाहिक जीवनात स्थिती...अधिक वाचा\nमानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. मातृपक्षाकडून सहयोग मिळेल. व्यापार-व्यवसायात स्थिती सुखद राहील. मित्रांची मदत मिळेल. आरोग्याची काळजी बाळगणे...अधिक वाचा\nप्रेम प्रकरणात दोघांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आज रात्री आपल्या करीयरशी संबंधित सर्व बाबी स्पष्ट होतील. व्यापार...अधिक वाचा\nव्यवहारिक दक्षता वाढवा. सामान्य सहयोग मिळेल. देवाण घेवाणीत त्रास. नियोजित कामात अडचणी येण्याची शक्यता. कामावर प्रभाव पडेल....अधिक वाचा\nजास्त सहयोग मिळेल. कार्यकुशलतेचा लाभ मिळेल. पारिवारिक लाभ घ्या. नोकरीत विशेष सावधगिरी बाळगा. विश्वासात राहू नये. अनिश्चिततेचे...अधिक वाचा\n\"आर्थिक नुकसान संभव. कामात गुप्तता राखा. सहयोग मिळेल. संबंध बिघडतील. अव्यवहारिक कामांपासून लांब रहा. आपल्या कामाच्या गोष्टी गुप्त...अधिक वाचा\nवैचारिक असंतोष राहील. कामात मन ��मणार नाही. तब्बेतीची काळजी घ्या. व्यावसायिक प्रकरणात अडचणी येतील. आर्थिक जबाबदार्‍या वाढतील....अधिक वाचा\nआपली स्थिति, वास्तविकता वाढेल. पारिवारिक दृष्‌टया वेळ सामान्य. कामाचा ताण जाणवेल. नोकरीत कुणावरही विश्वास ठेवू नये. अडचणी...अधिक वाचा\n\"उत्साह, आत्मविश्वास वाढेल. अडकलेला पैसा मिळेल. मनोरंजनात वेळ जाईल. अडचणी राहतील. मिळकती पेक्षा जास्त खर्च होईल. अनिश्चितता...अधिक वाचा\n\"खासगी कामाकडे जास्त लक्ष द्या. पैसा मिळेल. जबाबदारीची कामे पडतील. नोकरीत नुकसानी संभव. कामात पारदर्शकता हवी. वैचारिक...अधिक वाचा\n\"शत्रुपक्ष हावी राहील. एखाद्या चुकीला पुन्हा करु नका. मन रमणार नाही. विश्वास कमी राहील. व्यर्थ ताण जाणवेल....अधिक वाचा\nमार्ग प्रशस्त होईल. अडकलेली कामे पूर्ण झाल्याने आनंद वाटेल. साथ लाभेल. व्यक्तिगत कामात उन्नति होईल. कायदेशीर कामात...अधिक वाचा\nश्रीकृष्णाचा रंग रूप आणि सुवासाचे हे 4 गुपित आपल्याला ...\nभगवान श्रीकृष्णाचे रंग, रूप, सुवास आणि शारीरिक संरचनेवर संशोधन होतातच. अखेर त्यांचा रूप, ...\nरामाच्या वनवासात, ज्योतिषाचा दोष कुठे आहे\nत्याग करून वनवासात जावे लागले. काही विद्वान त्यांचा वनवासाच्या मागे त्यांची जन्मपत्रिका ...\nश्री राम चमत्कारी मंत्र, सर्वकार्य सिद्ध करणारे मंत्र\n\"ॐ आपदामप हर्तारम दातारं सर्व सम्पदाम, लोकाभिरामं श्री रामं भूयो भूयो नामाम्यहम \nश्रीराम मंत्र जपा, रामाला मनोभावे नमन करा\nयापैकी कोणत्याही एका मंत्राचा जप देखील जीवनात संयम आणि शांती प्रदान करण्यात मदत करेल.\nअंतरंग म्हणजे \"राम\" श्वास-उश्वास आहे \"राम\" जपते मन निरंतर \"राम\" दिसतो डोळ्यास मम \"राम\"\nअमेरिकेत प्राण्यांना कोरोनाची लागण, एका कुत्र्याचा ...\nअमेरिकेत सात वर्षीय जर्मन शेफर्ड प्रजातीच्या एका कुत्र्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ...\nअयोध्येत राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याची तयारी सुरु\nअयोध्येत राम मंदिर भूमिपूजनाचा सोहळा 5 ऑगस्टला होणार असल्याने कार्यक्रमाची तयार जोरात ...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राजगृह निवासस्थानाची तोडफोड ...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मुंबईतील दादर येथील राजगृह निवासस्थानाची तोडफोड करणाऱ्या ...\nपावसाचे पुण्यात पुन्हा एकदा जोरदार आगमन\nमहाराष्ट्रात बऱ्यापैकी मॉन्सूनला सुरवात झाली आहे. राज्याच्या बहुतांश भागात गेल्या दोन ...\nऑगस्टमध्ये तब्बल १६ दिवस बॅंक बंद राहणार\nऑगस्ट महिन्यांपासून रक्षाबंधन, गणपती अशा विविध सणांना सुरुवात होते. त्यामुळे ऑगस्टमध्ये ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.newsmasala.in/2018/11/blog-post_5.html", "date_download": "2020-08-07T21:05:13Z", "digest": "sha1:ZTZ7H7LHVYZ6EB3EN4LEQFYWKSESBKBE", "length": 17172, "nlines": 109, "source_domain": "www.newsmasala.in", "title": "लोकराजा दिवाळी अंकाचे उत्साहात प्रकाशन, जिल्हा परिषद अध्यक्ष शितल सांगळे, डाँ. अनिरूद्घ धर्माधिकारी व नासिक कवीचे अध्यक्ष शरद पुराणिक यांच्या हस्ते प्राकाशन करण्यात आले, सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!", "raw_content": "\nलोकराजा दिवाळी अंकाचे उत्साहात प्रकाशन, जिल्हा परिषद अध्यक्ष शितल सांगळे, डाँ. अनिरूद्घ धर्माधिकारी व नासिक कवीचे अध्यक्ष शरद पुराणिक यांच्या हस्ते प्राकाशन करण्यात आले, सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- नोव्हेंबर ०५, २०१८\nन्यूज मसाला च्या \"लोकराजा\" दिवाळी विशेषांक २०१८ चे उत्साहात मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यांत आले\nजिल्हा परिषद अध्यक्ष सौ. शितलताई सांगळे, उत्तर महाराष्ट्रातील ख्यातनाम ह्रुदयरोग तज्ञ डाँ. अनिरूद्ध धर्माधिकारी व नासिक कवी चे अध्यक्ष शरद पुराणिक यांच्या हस्ते अंकाचे प्रकाशन करण्यांत आले.\nदरवर्षी न्यूज मसाला च्या दिवाळी अंकाच्या मुखप्रुष्ठावर आजी माजी संसद सदस्याचे छायचित्र प्रकाशित करून त्या लोकप्रतिनिधीस \"लोकराजा\" म्हणून वाचकांसमोर आणले जाते, हे सातवे पुष्प मा. खास. हेमंत गोडसे यांचे छायाचित्र प्रकाशित करून गुंफण्यात आल्याचे जिल्हा परिषद अध्यक्ष शितलताई सांगळे यांनी आवर्जुन सांगीतले\nदरवर्षीप्रमाणे याही वर्षाचा अंक दर्जेदार बनविला असुन मराठी वाचकांसाठी \"लोकराजा\" दिवाळी विशेषांक वाचकांची दिवाळी नक्कीच गोड करेल असे मनोगत डाँ. अनिरूद्ध धर्माधिकारी यांनी व्यक्त केले.\nकार्यक्रमाचे सुत्रसंचालन आरोग्यदूत तुषार जगताप यांनी केले, आलेल्या सर्व सन्माननीय व्यक्तींचे स्वागत व आभार न्यूज मसाला, नासिकचे संपादक नरेंद्र पाटील यांनी केले.\nयाप्रसंगी तालुका पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष मोतीराम पिंगळे, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सुधाकर गोडसे, पत्रकार दिलीप सुर्यवंशी, मंगलसिंग राण���, जिल्हा परिषद सदस्य सुरेश कमानकर, नितीन पवार, यशवंत ढिकले, भारती पवार, आंबेडकरीु चळवळीचे जेष्ठ नेते किशोर घाटे, संजय सानप,छावा क्रांतीवीरचे करन गायकर, सोमेश्वर संस्थानचे अध्यक्ष बाळासाहेब लांबे, नितीन सातपुते, आदींसह इतर मान्यवर उपस्थित होते.\nServertechs.net ६ नोव्हेंबर, २०१८ रोजी १०:४५ म.पू.\nNEWS MASALA ६ नोव्हेंबर, २०१८ रोजी २:२० म.उ.\nया ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट\nजिल्हा परिषदेत कोरोनाचा शिरकाव सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- जून १९, २०२०\nजिल्हा परिषदेत कोरोनाचा शिरकाव नासिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी जिल्ह्यातील कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर आपल्या यंत्रणेमार्फत राबविण्यात येत असलेल्या उपाययोजना कौतुकास्पद आहेत, कोरोनाच्या संक्रमणात देशभरात रक्तादान करणाऱ्यांचे प्रमाण घटले यांतही नासिक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर व मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी राबविलेल्या रक्तदान शिबिराची महाराष्ट्र सरकारने दखल घेतली मात्र चांगले कार्य घडत असताना कोरोनाच्या शिरकावाने गालबोट लागले. कोरोनाचा शिरकाव कसा व कोठून होईल हे जागतिक आरोग्य संघटनाही ठामपणे सांगू शकत नाही, सर्वांनी वैयक्तिक पातळीवर काळजी घेणे महत्त्वाचे आहे असे या घटनेवरून दिसून येते.\nनासिक जिल्हा परिषदेच्या एका विभागातील कर्मचारी आज कोरोना संक्रमित आढळून आल्याने खळबळ माजली. यामुळे सदर विभागाच्या सर्वांची प्राथमिक चाचणी घेण्यात आली तसेच दहा दिवस विभागातील सर्वांना होमक्वारंटाईन होण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी दिल्यात न्यूज मसालाचे आवाहन ::-सर्वसामान्य जनतेने अतिमहत्त्वाच्या …\nमुख्यमंत्र्यांना दिली संपाची नोटीस ८ जानेवारीला देशव्यापी संप ८ जानेवारीला देशव्यापी संप अनेक प्रलंबित मागण्यांसाठी तब्बल २ कोटी कर्मचारी उतरणार संपात अनेक प्रलंबित मागण्यांसाठी तब्बल २ कोटी कर्मचारी उतरणार संपात सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- डिसेंबर २२, २०१९\nराज्य सरकारी निमसरकारी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांचा ८ जानेवारी २० रोजी देशव्यापी संप...\nमा.मुख्यमंत्री यांना दिली संपाची नोटीस ... नासिक::-अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी समन्वय समितीने २००५ नंतर नियुक्त झालेले ��ाज्यातील कर्मचाऱ्यांना अंशदाई पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करणे, राज्यातील ३० टक्के रिक्त पदे तात्काळ भरून बेरोजगारी कमी करणे, बक्षी समितीचा दुसरा खंड अहवाल प्रसिद्ध करणे,\nकेंद्राप्रमाणे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सर्व वेतन भत्ते लागू करणे, जानेवारी १९ महागाई भत्त्याची थकबाकी व जुलै १९ पासून महागाई भत्ता लागू करणे, अनुकंपा तत्त्वावरील नोकरीसाठी निधन पावलेल्या कर्मचाऱ्यांचे वारस वणवण फिरत आहे तरी अनुकंपा वरील रिक्त पदे तात्काळ भरणे, पाच दिवसाचा आठवडा व निवृत्तीचे वय ६० वर्षे करणे, महिलां कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे दोन वर्ष बाल संगोपन रजा मंजूर करणे, जिल्हा परिषद क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहत असल्याबाबत ग्रामसभा ठराव अनिवार्य केल्याचा ९सप्टेंबर १९ चा ग्रामविकास विभागाचा शासन आदेश रद्द करणे, खाजगी कंत्राटी धोरण रद्द करणे, आदी मागण्यांबाब…\n प्रश्न- सगळे इतकी वर्ष कोठे होती पावसाळ्यात छत्र्या उगवतात तसे आंदोलने, बैठका, निवेदने देण्याचा विरोधकांना उत आला आहे पावसाळ्यात छत्र्या उगवतात तसे आंदोलने, बैठका, निवेदने देण्याचा विरोधकांना उत आला आहे जिल्हा परिषद सदस्याने मंत्रालयातील पाठपुराव्याचा पुरावाच जनतेला सादर केला जिल्हा परिषद सदस्याने मंत्रालयातील पाठपुराव्याचा पुरावाच जनतेला सादर केला क्रियाशील कोण आमदार आहेत क्रियाशील कोण आमदार आहेत सविस्तर जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- जुलै १२, २०२०\nन्यूज मसाला सर्विसेस निसाका, रासाका बनकराच्या पाठपुराव्या बाबत हा घ्या पुरावा- जिल्हा परिषद सदस्य सिद्धार्थ वनारसे पावसाळ्यात छत्र्या उगवतात त्या प्रमाणे सध्या रासाका व निसाका बाबत आंदोलने, बैठका, निवेदने देण्यासाठी विरोधकांना उत आला आहे परंतू सगळे इतकी वर्षं कोठे होती परंतू सगळे इतकी वर्षं कोठे होती आमदार दिलीप बनकर यांनी निसाका व रासाकाचा प्रश्न मार्गी लावला असताना यांचे श्रेय फक्त बनकरांना जाऊ नये यासाठी विरोधकांची भुईफोड आमदार दिलीप बनकर यांनी निसाका व रासाकाचा प्रश्न मार्गी लावला असताना यांचे श्रेय फक्त बनकरांना जाऊ नये यासाठी विरोधकांची भुईफोड नासिक::-निफाड तालुक्यात सध्या पावसाळ्यात पावसापेक्षा निसाका व रासाका बाबत सोशल मीडिया व विविध दैनिकांमधून हे दोन्ही साखर कारखाने सुरू होण्या बाबत पाऊस बरसावा तशा बातम्या विद्यमान आमदार दिलीप बनकर यांच्या विषयी बरसत असल्याने जनतेत व ऊस‌ उत्पादक शेतकरी, कामगार यांनी गत पाच वर्ष व मागील काही वर्षांपासून सर्वांचा अनुभव घेतला असल्याने थोडा धीर धरत आमदार दिलीप बनकर यांचा ही अनुभव घ्यावा, \"सब्र का फल मीठा होता है\" अशा शब्दांत टिकाकारांना चांदोरी जिल्हा परिषद गटाचे जिल्हा परिषद सदस्य सिध्दार्थ वनारसे यांनी सल्ला देत विद्यमान आमदारांना नऊ महिनेच झाले आहेत, आ…\nMichael Elkan द्वारे थीम इमेज\nपंधरा वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात आहे, ऋततपाखरं व आनंदी नासिक या साप्ताहिकाचे संपादक पद सांभाळले व आता \"न्यूज मसाला\" हे साप्ताहिक २०१२ पासून प्रकाशित करीत आहे.\nअधिक दर्शवा कमी दर्शवा\nअधिक दर्शवा कमी दर्शवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AC%E0%A5%AB%E0%A5%A7", "date_download": "2020-08-07T22:17:14Z", "digest": "sha1:Q4T5OA6XVS5SSR6WZDWDVCD3J7NVMTEQ", "length": 3180, "nlines": 46, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "इ.स. ६५१ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nइसवी सनाच्या पहिल्या सहस्रकातील एक वर्ष\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: ६ वे शतक - ७ वे शतक - ८ वे शतक\nदशके: ६३० चे - ६४० चे - ६५० चे - ६६० चे - ६७० चे\nवर्षे: ६४८ - ६४९ - ६५० - ६५१ - ६५२ - ६५३ - ६५४\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडीसंपादन करा\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ११ मार्च २०१३ रोजी ०८:१७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AB%E0%A5%85%E0%A4%AC_%E0%A4%B2%E0%A5%85%E0%A4%AC", "date_download": "2020-08-07T21:36:01Z", "digest": "sha1:TPPFK7GCUJFPBX6NZTGN3HLI755VTYYH", "length": 11672, "nlines": 91, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "फॅब लॅब - विकिपीडिया", "raw_content": "\nफॅब लॅब (फॅब्रिकेशन प्रयोगशाळा) ही एक लहान प्रमाणात वर्कशॉप ऑफर (वैयक्तिक) डिजिटल फॅब्रिकेशन आहे.[१][२] फॅब लॅब स��मान्यत: लवचिक संगणक-नियंत्रित साधनांच्या अ‍ॅरेसह सुसज्ज असते. ज्यामध्ये \"जवळजवळ काहीही\" बनविण्याच्या उद्देशाने अनेक वेगवेगळ्या लांबीचे माप आणि विविध सामग्रीचा समावेश असतो.[३]\nयात तंत्रज्ञान-सक्षम उत्पादनांचा समावेश आहे. ज्यांना सामान्यपणे मोठ्या प्रमाणात उत्पादनात मर्यादित समजले जाते.फॅब लॅब ने मोठ्या प्रमाणात उत्पादन स्पर्धा सुरू केली आहे. मोठ्या प्रमाणात वितरित उत्पादनांना फॅब्रिक बनवण्याच्या प्रमाणात संबंधित अर्थव्यवस्थेचा संबंध येतो. त्यांनी स्वतःसाठी अद्ययावत उपकरणे तयार करण्यासाठी व्यक्तींना सक्षम बनवण्याची क्षमता यापूर्वीच दर्शविली आहे.\nफॅब लॅब चळवळ DIY(Do It Yourself) चळवळीशी जवळून जुळली आहे. मुक्त-स्रोत हार्डवेअर, निर्मिती संस्कृती आणि विनामूल्य आणि मुक्त-स्रोत चळवळी आणि तत्त्वज्ञान तसेच तंत्रज्ञान त्यांच्यासह सामायिक करते.\n२ लोकप्रिय उपकरणे आणि प्रकल्प\nमाहितीची सामग्री तिच्या भौतिक प्रतिनिधित्वाशी कशी संबंधित आहे हे विस्तृतपणे विस्तार करण्यासाठी फॅब लॅब प्रोग्राम सुरू केला होता. तळागाळातील स्तरावरील तंत्रज्ञानाद्वारे एक कमकुवत सेवा देणारा समुदाय कसा चालविला जाऊ शकतो.[४] मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या मीडिया लॅबमध्ये ग्रासरूट्स इन्व्हेन्शन ग्रुप आणि सेंटर फॉर बिट्स ॲंड अ‍ॅक्टस यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम २००१ मध्ये नॅशनल सायन्स फाउंडेशन (वॉशिंग्टन, डी.सी.) च्या अनुदानाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.[५]\nएमआयटीच्या बाहेर उभारण्यात आलेली पहिली फॅब लॅब भारतातील विज्ञान आश्रम ही होती.परंतु त्याची स्थापना आत्ता अनेक ठिकाणी आहेत. याची स्थापना २००२ मध्ये झाली आणि एनएसएफ-यूएसए आणि आयआयटीके यांनी भांडवली उपकरणे घेतली.ग्रासरूट्स इनव्हेन्शन ग्रुप यापुढे मीडिया लॅबमध्ये नसले तरी, सेटर फॉर बिट्स अ‍ॅन्ड अ‍ॅटम्स कन्सोर्टियम अद्याप वर्णनाशी संबंधित भागात संशोधन चालू ठेवण्यात सक्रियपणे सहभागी आहे. आणि बनावट परंतु जगभरातील कोणत्याही लॅबचे संचालन किंवा देखरेख करत नाही (एक्समोबाईल फॅब लॅबसह).\"हाऊ टू मेक (जवळजवळ) काहीही\" या नावाच्या एमआयटी (एमएएस .863) मधील लोकप्रिय वर्गातून फॅब लॅब संकल्पना देखील वाढली.क्लास अजूनही फ्री सेमेस्टर मध्ये दिले जाते.\nलोकप्रिय उपकरणे आणि प्रकल्प[संपादन]\nफ���ब लॅबमधील लवचिक उत्पादन साधनांमध्ये हे समाविष्ट असू शकते:\nमुख्यतः, एक जलद नमुना: विशेषत: प्लास्टिकचा 3 डी प्रिंटर किंवा मलम भाग[६]\n3-अक्ष सीएनसी मशीन्स: 3 किंवा अधिक अक्ष, संगणक-नियंत्रित सबट्रॅक्टिव मिलिंग किंवा टर्निंग मशीन\nछापील सर्किट बोर्ड मिलिंग किंवा एचिंग: प्री-क्लॅड कॉपर बोर्डमध्ये सर्किट ट्रेस तयार करण्यासाठी द्विमितीय, उच्च परिशुद्धता मिलिंग[७]\nमायक्रोप्रोसेसर आणि डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स डिझाइन, असेंब्ली आणि चाचणी स्टेशन\nकटर, शीट सामग्रीसाठी: लेसर कटर, प्लाझ्मा कटर, वॉटर जेट कटर, चाकू कटर.\nफॅब ॲकॅडमी हॅन्ड-ऑन, डिजिटल बनावट कौशल्ये शिकविण्यासाठी फॅब लॅब नेटवर्कचा लाभ घेते.शैक्षणिक प्रमाणपत्र मिळविण्यासाठी आणि पोर्टफोलिओ तयार करण्यासाठी विद्यार्थी १९ आठवड्यांच्या कोर्ससाठी फॅब लॅब \"सुपरनोड्स\" वर बोलतात. काही प्रकरणांमध्ये, डिप्लोमा अधिकृत केला जातो किंवा शैक्षणिक क्रेडिट ऑफर करतो.\nCS1 इंग्रजी-भाषा स्रोत (en)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ एप्रिल २०२० रोजी १५:४३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.bhagirathgram.org/Encyc/2020/7/20/Bhagirath-Activity-SRI-paddy-method-.html", "date_download": "2020-08-07T21:16:58Z", "digest": "sha1:OSBLO6XYQXVNUH3M775W7GZWV5F6F6TQ", "length": 2624, "nlines": 3, "source_domain": "www.bhagirathgram.org", "title": " ‘SRI’ ला ‘कोनोव्हिडर’ची जोड - भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान - ‘SRI’ ला ‘कोनोव्हिडर’ची जोड", "raw_content": "‘SRI’ ला ‘कोनोव्हिडर’ची जोड\nभात शेतीमध्ये चारसूत्री भात, जपानी पद्धतीची लावणी याचबरोबर गेल्या २ वर्षांपासून भात लागवडीची ‘SRI’ पद्धत कोकणामधील शेतकऱ्याने स्वीकारली आहे. ‘मॅट पद्धती’ने केलेली रोपवाटीका व २५ x २५ सें.मी. अंतरावर केलेली नियंत्रित लावणी हे या पद्धतीचे वैशिष्ट्य आहे. पारंपारिक भात लागवडीमध्ये २१व्या दिवशी रोपे लावली जातात, तर SRI मध्ये १५ दिवसा��च्या आत लावणी केली जाते. दोन रेषेमधील कोळपणी करण्यासाठी फोटोमध्ये दिसणारा ‘कोनोव्हिडर’ (कोळपणीयंत्र) पूर्वी हरीयाणा वरुन यायचा, पण आता माणगाव (ता. कुडाळ) मधील एका फॅब्रीकेटर्सकडे कोनोव्हिडर बनविला जातो. लोकांनी हे यंत्र वापरावे म्हणून भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान आर्थिक मदत करते. पारंपारिक भात लागवडीमध्ये उत्पादन हे गुंठयाला ४५ कि.ग्रॅ. मिळते, तर SRI पद्धतीमध्ये हेच उत्पादन ८० कि.ग्रॅ. पर्यंत मिळते. योग्य बियाण्याची निवड, नियंत्रित लावणी व पाण्याचे व्यवस्थापन यामुळे उत्पादन क्षमता आणि उत्पादकता यामधील फरक कमी होत आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.pudhari.news/news/Pune/Specific-Police-officers-carried-out-saranjami/", "date_download": "2020-08-07T20:54:33Z", "digest": "sha1:JYCHWZZKOPWLKTPFUCGLEKHLF3YV6VGB", "length": 8119, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘विशिष्ट’ पोलिस अधिकार्‍यांची चालते सरंजामी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › ‘विशिष्ट’ पोलिस अधिकार्‍यांची चालते सरंजामी\nसरकार कोणाचेही असो आम्ही मात्र पुणे शहरातच\nपुणे : देवेंद्र जैन\nशहरात असे अनेक ‘विशिष्ट’ पोलिस अधिकारी आहेत, जे अनेक वर्षांपासुन पुणे शहरातच ठाण मांडून बसले आहेत. या ‘विशिष्ट’ अधिकार्‍यांचे विशेष असे की, राज्यात सरकार कोणत्याही पक्षाचे असो, ज्यावेळी पोलिस महासंचालक कार्यालयातून सर्वसाधारण बदल्यांचे आदेश निघतात, त्यावेळी ते स्वतःच्या बदलीची ‘सांगड’ आधीच घालून ठेवतात आणि त्यांचे पुण्यातील बस्तान कायम राहते. यामध्ये अनेक उपायुक्त, वरिष्ठ पोलिस निरिक्षक, फौजदार पुढे असल्याचे दिसून येते. वर्षानुवर्षे हे अधिकारी शहरात ठाण मांडून बसल्यामुळे त्यांचे अनेक ‘विशिष्ट’ व्यवहार बिनबोभाट सुरू राहतात.\nपुणे शहरात आयुक्तालयाबरोबरच गुन्हे अन्वेषण विभाग, कारागृह विभाग, बिनतारी संदेश यंत्रणा विभाग, राज्य राखीव पोलिस दल, एम.आय. ए., एस. आय. डी., जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय, अशी अनेक महत्त्वपूर्ण कार्यालये आहेत, यापैकी कुठल्याही ठिकाणी बस्तान बसले तरी चालेल; पण पुणे सोडायचे नाही, असाच या ‘विशिष्ट’ अधिकार्‍यांचा प्रयत्न दिसतो.\nराज्याचे मुख्यमंत्री ज्याच्याकडे गृह खात्याचाही कारभार आहे, त्यांनी सत्तेवर येताच, वर्षानुवर्षे एकाच शहरात वास्तव्य करून असणार्‍या पोलिस अधिकार्‍यांना ‘विदर्भ दाखवणार’ ‘घोषणा’ केली होती. त्यावेळी सामान्य माणसाला, या ‘विशिष्ट’ अधिकार्‍यांची खोड मोडणार, असेच वाटले होते. पण झाले पूर्वीप्रमाणेच. लाखांची उड्डाणे ही कोटींपर्यंत पोचली आणि या ‘विशिष्ट’ अधिकार्‍यांचे स्थान ‘जैसे थे’ राहिले. त्याचा फटका शेवटी बसतोय तो सामान्य माणसालाच.\nजसे जसे जमिनींचे दर वाढू लागले, तसे हे ‘विशिष्ट’ अधिकारी जमीन व्यवहारांकडे आकर्षित झाले. लोकांच्या जमिनी बळकावणार्‍या लँड माफियांबरोबर हातमिळवणी करून, सामान्य माणसाला अक्षरशः देशोधडीला लावण्यात आल्याची उदाहरणे समोर आली आहेत. सद्यःस्थितीत शहरातील कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजलेले असताना, हे ‘विशिष्ट’ अधिकारी मोठ मोठ्या तोडी मध्येच लक्ष घालत असल्याचे दिसून येते. काही प्रकरणां मध्ये न्यायालयाने हा दिवाणी विषय असल्याचे म्हटले आहे, त्याच प्रकरणात हे ‘विशिष्ट’ अधिकारी म्हणतात फौजदारी गुन्हा आहे. जिथे न्यायालय म्हणते हा फौजदारी गुन्हा, तिथे हे म्हणतात दिवाणी विषय आहे. या मध्ये मरण होते ते सामान्य माणसाचेच.\nपूर्वीच्या सहपोलिस आयुक्तांनी या सर्व प्रकारांवर पायबंद घातला होता. जवळपास शहरातील सर्वच लँड माफियांनी आपले उद्योग बंद केले होते. यांना मदत करणारे हे ‘विशिष्ट’ अधिकारीही थोड्याकाळा करता शहरातीलच इतर विभागात बदलून गेले होते. ज्या दिवशी या सह पोलिस आयुक्तांची बदली झाली, त्या दिवशी यांची मजल आयुक्तालय व शिवाजीनगर येथील पोलिस मुख्यालयासमोर फटाके उडविण्यापर्यंत गेली. त्या नंतर हे सर्व विशिष्ट अधिकारी परत आयुक्तालयात रूजू झाले.\nकोल्हापूर जिल्ह्यात उच्चांकी 793 रुग्ण वाढले\nअलमट्टी धरणाचे सर्व दरवाजे उघडले\n‘अलमट्टी’चा विसर्ग वाढला; कोल्हापूरचा पूर स्थिरावला\nकोल्हापुरात पूर पातळी स्थिर\nताजिकिस्तानच्या पामिर पठारावर ड्रॅगनचा दावा\nलॉकडऊनमध्ये मुलांमध्ये वाढतोय अम्ब्लोपिया\nगणपती विशेष ट्रेन सोडण्यास हिरवा कंदील\nवयोवृद्ध कलाकारांना हायकोर्टाचा दिलासा\nमुंबईत मंगळवारी कोरोना रुग्ण घट होण्यामागचे गौडबंगाल काय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://dainikekmat.com/maharashtra/discussion-topic-goat-bought-for-rs-1-53-lakh-25519/", "date_download": "2020-08-07T20:53:17Z", "digest": "sha1:R7JYNKWQHBGRERCOWVDGCF4NV4TVTNPE", "length": 12433, "nlines": 180, "source_domain": "dainikekmat.com", "title": "अबब ... तब्बल १.५३ लाख रुपयांना घेतली बकरी - पुरोगामी विचाराचे एकमत", "raw_content": "\nHome महारा��्ट्र अबब ... तब्बल १.५३ लाख रुपयांना घेतली बकरी\nअबब … तब्बल १.५३ लाख रुपयांना घेतली बकरी\nछत्तीसगढ : सध्या छत्तीसगढमधील दुर्ग जिल्ह्यातील एक बकरी चर्चो विषय बनली आहे. या बकरीचे वैशिष्ट ऐकून कोणीही आश्चर्यचकीत होईल. ही बकरी माणसांच्या उंची एवढी असून ती ८ फूटांची आहे आणि तिचे वजन १६० किलो आहे. बकरी ईद निमित्ताने विक्रीसाठी पंजाबहून भिलाई येथे ही बकरी पोहोचली आहे. सध्या तिला पाहण्यासाठी लोकांची गर्दी होत आहे.\nयावेळी लॉकडाऊन दरम्यान बकरी ईद प्रशासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार साजरी करण्यात येणार आहे. बकरी ईदसाठी शहरांमध्ये एकापेक्षा एक बकरी बळी देण्यासाठी आणल्या आहेत. वेगवेगळ्या जातीच्या या बकऱ्याची किंमतही आश्चर्यचकीत करणाऱ्या असतात. सध्या खरेदीदार बाहेर न जात घरात बसून ऑनलाईन बकरी खरेदी करत आहेत.\nयादरम्यान शहरात या बकरीची जोरदार चर्चा सुरू आहे. ही बकरी इतर बकरी पेक्षा फार वेगळी आहे. तोतापारी आणि जमनापारी क्रॉस जातीची ही बकरी दिसायला जशी भारी आहे तसेच तिचे वैशिष्टे आहेत. छत्तीसगढमधील दुर्ग जिल्ह्यातील भिलाई फरीद नगर निवासी आई अहमद उर्फ लाल बहादुर या बकरीचा मालक आहे. त्याने ही बकरी १.५३ लाख रुपयांना घेतली आहे.\nमिळालेल्या माहितीनुसार, आठवड्यापूर्वी लाल बहादूरने ही बकरी पंजाबमधून आणली होती. लाल बहादुर फरीद नगरचा रहिवासी आहे. लाल बहादुर बकरी बाबत म्हणाला की, या बकरीला पंजाबमधून खरेदी केले असून १.५३ लाखांची ही बकरी आणण्यासाठी २३ हजार रुपये खर्च आला आहे. बकरीचे वजन १४८ किलो आहे. बकरीची लांबी ८ फूट आहे आणि ती आपली मान १० फूट उंचीपर्यंत घेऊन जाऊ शकते. या बकरीचे डाएट विषयी तो पुढे म्हणाला की, बकरीच्या डाएटबाबत काही खास नाही पण तिला फळे खूप आवडतात. तसेच ताज्या भाज्या ती जास्त खाते. या बकरीला बकरी ईद निमित्ताने आणले आहे.\nRead More ‘राजगृह’ नासधूस प्रकरणातील आरोपी कोरोना पाँझिटिव्ह\nPrevious article‘राजगृह’ नासधूस प्रकरणातील आरोपी कोरोना पाँझिटिव्ह\nNext articleतंबाखूच्या पानांपासून काढलेल्या प्रोटिनपासून बनवण्यात आली कोरोनाची लस\nऐ अल्लाह, कोरोनापासून मुक्ती दे \nलातूर : लातूर जिल्ह्यामध्ये दि. १ ऑगस्ट रोजी बकरी ईद साजरी करण्यात आली. कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता ईदनिमित्त कोणतीही शिथिलता प्रशासनाकडून देण्यात आलेली नव्हती....\nआमदार अबू आझमी संतप्त : ऑनलाईन बकरे खरेदी करणार कसे\nकुर्बानीला परवानगी देता मग बकरे आणू का देत नाही.....सर्वांच्या आशेवर ठाकरे सरकारनं पाणी फेरलं मुंबई : राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. तर दुसऱ्या बाजूला मोठ्याप्रमाणावर विविध...\nईदची नमाज घरीच अदा करण्याचे आवाहन\nपरभणी : सद्या कोरोना महामारीमुळे रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून त्यामुळे सण उत्सव घरीच साजरी करण्याची वेळ आली असून येणारी बकरीईद मुस्लीम बांधवानी घरच्या...\nअजब-गजब : मास्क न घातल्यानं पोलिसांकडून बकऱ्याला अटक\nमास्कशिवाय फिरणाऱ्या एका बकऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं कानपूर: गुन्हेगार मोकळे सुटत आहेत. दररोज गुन्हेगारी संदर्भात बातम्या येत आहेत. लॉकडाऊनच्या काळात गुन्हेगारी वाढल्याच्या बातम्या येत आहेत. पोलिस...\nबकरी ईदची नमाज घरीच अदा करावी\nरेणापूर : १ आॅगस्ट रोजी बकरी ईद साजरी केली जाणार आहे कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता ईदनिमित्त कोणतीही शिथिलता देण्यात आलेली नाही .कोरोनामुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य...\nबकरी ईदनिमित्त कोणतीही शिथिलता नाही\nलातूर : लातूर जिल्ह्यामध्ये दि. १ आॅगस्ट रोजी बकरी ईद साजरी केली जाणार आहे़ कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता ईदनिमित्त कोणतीही शिथिलता देण्यात येणार नाही़...\nखाजगी रुग्णालये ताब्यात घेण्याचा आदेश\nधावपट्टीवरून घसरून दरीत कोसळले विमान\nरुग्णसंख्यावाढीचा देशात नवा उच्चांक\nसप्टेंबरपासून शाळेची घंटा वाजणार\nबासमती तांदळावरून दोन मुख्यमंत्र्यांत जुंपली\nखाजगी रुग्णालये ताब्यात घेण्याचा आदेश\nधावपट्टीवरून घसरून दरीत कोसळले विमान\nरुग्णसंख्यावाढीचा देशात नवा उच्चांक\nसप्टेंबरपासून शाळेची घंटा वाजणार\nबासमती तांदळावरून दोन मुख्यमंत्र्यांत जुंपली\nधक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर\nलातूर ब्रेकिंग : लातूर शहरात आज १० कोरोना पॉजिटीव्ह आढळले\nतिस-या दिवशीही लातूर घरात\nखाजगी रुग्णालये ताब्यात घेण्याचा आदेश\nधावपट्टीवरून घसरून दरीत कोसळले विमान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://hi.forvo.com/word/%D1%82%D3%A9%D1%80%D0%BB%D0%B5/", "date_download": "2020-08-07T21:02:09Z", "digest": "sha1:SVG4YASHCFGIL7JJWKRDDUN6CZMGFBIR", "length": 9916, "nlines": 149, "source_domain": "hi.forvo.com", "title": "төрле उच्चारण: төрле में टाटर का उच्चारण कैसे करें", "raw_content": "\nशब्द के लिए खोज\nशब्द के लिए खोज\nभाषा उच्चारण अंग्���ेजी > इतालवी अंग्रेजी > जर्मन अंग्रेजी > जापानी अंग्रेजी > पुर्तगाली अंग्रेजी > फ्रेंच अंग्रेजी > रूसी अंग्रेजी > स्पेनिश इतालवी > अंग्रेजी इतालवी > जर्मन इतालवी > जापानी इतालवी > पुर्तगाली इतालवी > फ्रेंच इतालवी > रूसी इतालवी > स्पेनिश जर्मन > अंग्रेजी जर्मन > इतालवी जर्मन > जापानी जर्मन > पुर्तगाली जर्मन > फ्रेंच जर्मन > रूसी जर्मन > स्पेनिश जापानी > अंग्रेजी जापानी > इतालवी जापानी > जर्मन जापानी > पुर्तगाली जापानी > फ्रेंच जापानी > रूसी जापानी > स्पेनिश पुर्तगाली > अंग्रेजी पुर्तगाली > इतालवी पुर्तगाली > जर्मन पुर्तगाली > जापानी पुर्तगाली > फ्रेंच पुर्तगाली > रूसी पुर्तगाली > स्पेनिश फ्रेंच > अंग्रेजी फ्रेंच > इतालवी फ्रेंच > जर्मन फ्रेंच > जापानी फ्रेंच > पुर्तगाली फ्रेंच > रूसी फ्रेंच > स्पेनिश रूसी > अंग्रेजी रूसी > इतालवी रूसी > जर्मन रूसी > जापानी रूसी > पुर्तगाली रूसी > फ्रेंच रूसी > स्पेनिश स्पेनिश > अंग्रेजी स्पेनिश > इतालवी स्पेनिश > जर्मन स्पेनिश > जापानी स्पेनिश > पुर्तगाली स्पेनिश > फ्रेंच स्पेनिश > रूसी\nसुना गया: 3.0K बार\nтөрле में उच्चारण टाटर [tt]\nтөрле उच्चारण उच्चारणकर्ता AqQoyriq (रूस से पुस्र्ष)\n1 वोट अच्छा बुरा\nपसंदीदा शब्दों में जोड़ें\nтөрле उच्चारण उच्चारणकर्ता pippin2k (रूस से पुस्र्ष)\n-1 वोट अच्छा बुरा\nपसंदीदा शब्दों में जोड़ें\nтөрле उच्चारण उच्चारणकर्ता qdinar (रूस से पुस्र्ष)\n-1 वोट अच्छा बुरा\nपसंदीदा शब्दों में जोड़ें\nक्या आप बेहतर कर सकते हैं अलग उच्चारण टाटर में төрле का उच्चारण करें\nТөрле авылда төрле әттәхият. उच्चारण उच्चारणकर्ता AqQoyriq (रूस से पुस्र्ष)\nТөрле сәбәпләр аркасында. उच्चारण उच्चारणकर्ता AqQoyriq (रूस से पुस्र्ष)\nТөрле юллар белән килдек без. उच्चारण उच्चारणकर्ता AqQoyriq (रूस से पुस्र्ष)\nएक्सेंट और भाषाए नक्शे पर\nक्या इस शब्द के साथ कुछ गलत है\nऔर भी अधिक भाषा\nForvo के बारे में\nअकसर किये गए सवाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://marathibrain.com/google-announced-to-invest-usd-10-billion-in-india-as-digitalization-fund/", "date_download": "2020-08-07T21:02:38Z", "digest": "sha1:ZDY6MAH76E2ROYKQ6ZKAKZDVM2MA7JSI", "length": 12189, "nlines": 163, "source_domain": "marathibrain.com", "title": "गुगल करणार भारतात ₹७५,००० कोटींची गुंतवणूक ! - MarathiBrain.com", "raw_content": "\nआरोग्यमंत्री राजेश टोपे यांना मातृशोक\nवातानुकूलित लोकल रेल्वेविषयी अद्याप स्पष्टता नाही\nराज्यशासनाचे शेतकऱ्यांसाठी कौशल्याधारित प्रशिक्षण कार्यक्���म\nराज्यातील ६० टक्के उद्योगधंदे अद्याप बंदच\nHome अर्थकारण गुगल करणार भारतात ₹७५,००० कोटींची गुंतवणूक \nगुगल करणार भारतात ₹७५,००० कोटींची गुंतवणूक \nगुगलचे कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी भारतात तंत्रज्ञानाच्या आधारे चार प्रमुख क्षेत्रांत गुंतवणूक करण्यासाठी १० बिलियन डॉलर्सचे (सुमारे ₹७५,००० कोटी) डिजिटलीकरण निधी जाहीर केले, जे पुढील पाच ते सात वर्षांत वापरले जाईल.\nब्रेनवृत्त | नवी दिल्ली\nतंत्रज्ञान क्षेत्रातील महाकाय ‘गुगल‘ने येत्या काळात भारतात तब्बल १० बिलियन अमेरिकी डॉरलर्सची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. गुगलचे कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी भारतात तंत्रज्ञानाच्या आधारे चार प्रमुख क्षेत्रांत गुंतवणूक करण्यासाठी १० बिलियन डॉलर्सचे (सुमारे ₹७५,००० कोटी) डिजिटलीकरण निधी जाहीर केले, जे पुढील पाच ते सात वर्षांत वापरले जाईल.\nगुगलद्वारे येत्या काळात भारतात केली जाणारी ही गुंतवणूक संमिश्र पद्धतीने केली जाईल. यामध्ये समभाग गुंतवणूक (Equity Investment), भागीदारी आणि परिचालन संरचना (Partnership & Operational Infra) व परिसंस्था गुंतवणूक (Ecosystem Investment) या मार्गांचा प्रामुख्याने संयुक्त समावेश असेल. ही गुंतवणूक प्रामुख्याने चार क्षेत्रांमध्ये अपेक्षित आहे. यामध्ये १) स्थानिक भाषांमध्ये माहिती उपलब्धीकरण २) भारताशी संबंधित उत्पाद व सेवा उभारणी ३) व्यवसायांचे डिजिटल परिवर्तन आणि ४) सामाजिक हितासाठी तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्तेची तरतूद यांचा समावेश आहे.\nनक्की वाचा : ‘डेटा’मय समाज माध्यमे आणि ‘सोशल इंजिनिअरिंग‘\nदरम्यान, गुगलची ही घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुगलचे सीईओ पिचाई यांच्याशी झालेल्या संवादाविषयी केलेल्या ट्विटच्या काही वेळानंतर झाली आहे. पंतप्रधान मोदींनी पिचाई यांच्यासोबत सकाळी झालेल्या संवादात प्रामुख्याने देशातील शेतकरी, तरुण व नउद्योजकांना कसे वर आणता येईल, याविषयी चर्चा झाल्याचे म्हटले आहे.\nविशेष म्हणजे ‘कोव्हिड-१९‘च्या संकटकाळातही गुगलने केलेली ही घोषणा महत्त्वाची असून, भारत तंत्रज्ञान गुंतवणुकीसाठी आकर्षक गंतव्य असल्याचे सिद्ध होते, असे शासकीय सूत्र म्हणतात.\nPrevious articleयुजीसीच्या सूचनांचे पालन करणे आवश्यक : मनुष्यबळ मंत्रालय\nNext articleआतापर्यंत ३६ हजार प्रवासी विदेशातून मुंबईत दाखल\nजी. सी. मुर्मु दे��ाचे नवे ‘नियंत्रक व महालेखापरीक्षक’\nआरबीआयच्या नव्या पतधोरणात व्याजदरात बदल नाही\nजम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मुर्मु यांचा राजीनामा ; मनोज सिन्हा नवे उपराज्यपाल\nऔरंगाबाद नाव खोडून संभाजीनगर लिहिणाऱ्यांना होणार अटक\n“साहेब, त्या झेंडावंदनाचे काय झाले हो\nशानदार कार्यक्रमात सुविचार गौरव पुरस्कार वितरण सोहळा संपन्न\nराज्यात काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्या विलीनीकरणाची गरज : सुशीलकुमार शिंदे\nगांधी विचार परिषद बंद करण्यास माजी विद्यार्थ्यांचा विरोध\n‘शहरी नक्षलवाद : भ्रम आणि वास्तव’ – भाग २\n१० ऐवजी ११ अंकी होणार चलभाष क्रमांक \nशानदार कार्यक्रमात सुविचार गौरव पुरस्कार वितरण सोहळा संपन्न\nविश्लेषणात्मक व माहिती पत्रकारितेतील एकमेव मराठी ई-दालन. Analytical & Informative Journalism in Marathi. बातम्या आणि बरंच काही.\nआरोग्यमंत्री राजेश टोपे यांना मातृशोक\nवातानुकूलित लोकल रेल्वेविषयी अद्याप स्पष्टता नाही\nराज्यशासनाचे शेतकऱ्यांसाठी कौशल्याधारित प्रशिक्षण कार्यक्रम\nराज्यातील ६० टक्के उद्योगधंदे अद्याप बंदच\nलावा इंटरनॅशनल तिचे उद्योग भारतात हलवणार\nमैत्रेय फसवणूक प्रकरण; ठेवी परत मिळवण्यासाठी ठेवीदारांना अर्ज करण्याचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/editorial/article/marathi-is-priority-language-but-hindi-and-english-also-important/articleshow/70073554.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article2", "date_download": "2020-08-07T21:39:11Z", "digest": "sha1:ESOITUD2O26AGZUK2GGUS43FCLZMSES5", "length": 24138, "nlines": 117, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "Article News : मराठी हवीच आणि हिंदी-इंग्रजीही\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमराठी हवीच आणि हिंदी-इंग्रजीही\nनवीन शैक्षणिक धोरणाचे पडघम वाजत आहेत. इंग्रजीच्या वाढत्या प्रभावात भारतीय भाषांचे महत्व कायम कसे ठेवावे यावरही चर्चा झडत आहेत. इंग्रजीचे महत्त्व कायम कसे ठेवता येईल, यासाठी ब्रिटिश कौन्सिलने १९५० साली राष्ट्रीय परिषद घेतली. आजच्या पार्श्वभूमीवर त्या मुद्द्यांची उजळणी...\n ब्रिटिश साम्राज्याचा सूर्य अस्तास जाऊन जेमतेम अडीच वर्षे लोटली होती. भारतीय प्रजासत्ताकापुढे विविध आव्हाने होती. यातील एक होते भाषिक प्रश्नाचे. विविधतेने नटलेल्या या ��्रजासत्ताकात विविध भाषा आणि बोली वैशिष्ट्ये ठेवून नांदत होत्या. यातील बहुसंख्यांकांची भाषा म्हणून हिंदी ही राष्ट्रभाषा होणार असे बोलले जात होते. दक्षिण भारतातून याला अजूनतरी विरोधाचा रंग चढला नव्हता. त्रिभाषा सूत्र तर चर्चेतही नव्हते. हिंदी ही राष्ट्रभाषा झाली व त्या त्या राज्यांच्या भाषा राज्यभाषा झाल्या तर इंग्रजीचे काय, हा प्रश्न होता.\nप्रशासकीय व न्यायालयीन क्षेत्रात इंग्रजीचे स्थान काय असेल इंग्रजीतून शिक्षण कदाचित राहणार नाही पण शिक्षणात तरी इंग्रजी राहील का इंग्रजीतून शिक्षण कदाचित राहणार नाही पण शिक्षणात तरी इंग्रजी राहील का हे बदल प्राथमिक व माध्यमिक स्तरावर होतील की विद्यापीठ स्तरावरही हे बदल प्राथमिक व माध्यमिक स्तरावर होतील की विद्यापीठ स्तरावरही शिक्षणात इंग्रजी राहिले तरी बदलत्या वातावरणात इंग्रजीचा दर्जा टिकेल का शिक्षणात इंग्रजी राहिले तरी बदलत्या वातावरणात इंग्रजीचा दर्जा टिकेल का अशा विविध प्रश्नांचा विचार करण्यासाठी ब्रिटिश कौन्सिलने ३ ते १३ मे १९५० या काळात महाबळेश्वरला राष्ट्रीय परिषद घेतली. जेमतेम अडीच वर्षापूर्वी ब्रिटिश शासक मायदेशी परतले होते. पुढील काळात या देशाची सूत्रे पुन्हा हाती येण्याची शक्यता नव्हती आणि तरी अशा परिषदेसाठी पुढाकार घेऊन त्यासाठी आवश्यक ती आर्थिक तरतूद ब्रिटिश शासनाने केली. हे सारे कशासाठी अशा विविध प्रश्नांचा विचार करण्यासाठी ब्रिटिश कौन्सिलने ३ ते १३ मे १९५० या काळात महाबळेश्वरला राष्ट्रीय परिषद घेतली. जेमतेम अडीच वर्षापूर्वी ब्रिटिश शासक मायदेशी परतले होते. पुढील काळात या देशाची सूत्रे पुन्हा हाती येण्याची शक्यता नव्हती आणि तरी अशा परिषदेसाठी पुढाकार घेऊन त्यासाठी आवश्यक ती आर्थिक तरतूद ब्रिटिश शासनाने केली. हे सारे कशासाठी इंग्रजीच्या प्रसारासाठी व भारतवर्षात तिचे स्थान पुढील काळात टिकविण्यासाठी ही सर्व धडपड चालू होती. भाषेच्या प्रचार व संवर्धनासाठी शासनकर्ते कटिबद्ध होतात तेव्हाच अशा गोष्टी घडतात. 'शेक्सपियर' व 'इंग्रजी' हीच आपली बलस्थाने आता शिल्लक आहेत हे ब्रिटिशांनी ओळखले होते.\nअलीकडेच ब्रिटिश कौन्सिलने काही जुने अहवाल प्रकाशित केले. ब्रिटिश कौन्सिलच्या वेबसाइटवर Milestones in ELT या शीर्षकाखाली सर्वांसाठी खुला अहवाल म्हणजे महाबळेश्वरला झालेल्या राष्ट्रीय परिषदेचा वृत्तांत अभ्यासक्रम निर्मिती तज्ज्ञ, इंग्रजीचे विविध स्तरांवरील शिक्षक, इंग्रजी भाषा व साहित्य क्षेत्रातील संशोधक, इंग्रजीचे अभ्यासक, संबंधित शासकीय अधिकारी आणि इंग्रजीवर प्रेम करणारे अशा सगळ्यांना या अहवालातून काहीतरी नक्कीच मिळेल.\nइंग्रजी शिक्षणाची उद्दिष्टे, मूलभूत तत्त्वे, अध्यापन पद्धती, शैक्षणिक साधने, शिक्षक प्रशिक्षण, ध्वनिविज्ञान, सुलभ इंग्रजी, भाषाअध्ययनाचे मानसशास्त्र, द्वैभाषिकता, परीक्षा व मूल्यमापन आदी विषयांवरील परिषदेतील चर्चेचा गोषवारा या अहवालात आहे. शेवटी जोडलेल्या परिशिष्टात सहभागी निमंत्रितांची यादी, समिती सदस्यांची नावे, उपलब्ध ग्रामोफोन रेकॉर्डसची माहिती आणि माध्यमिक शिक्षण, शिक्षक प्रशिक्षण, विद्यापीठीय शिक्षण व शैक्षणिक प्रशासन यांच्या उपसमित्यांचे अहवाल आहेत. थोडक्यात इंग्रजी भाषाशिक्षणाचा सांगोपांग विचार करण्याचा प्रयत्न या परिषदेने केला आहे.\nएका बाजूला शिक्षण प्रशासक, प्राचार्य, विद्यापीठ प्राध्यापक, इंग्रजीचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षक आणि शिक्षक प्रशिक्षणाशी संबंधित तज्ज्ञ अशा विविध स्तरांवरचे प्रतिनिधित्व यात दिसते. दुसरीकडे यात राष्ट्रीय स्तरावरील विविध प्रदेशांचे प्रतिनिधित्व दिसते. मुख्य म्हणजे ब्रिटिश कौन्सिलचे तत्कालिन भाषाविषयक सल्लागार प्रोफेसर गॅटनबी यांच्याशिवाय बाकीचे तज्ज्ञ भारतीय होते. यात कोलकाताचे सहा; बिकानेर, अलाहाबाद, दिल्ली, मद्रासचे प्रत्येकी तीन; मुंबईचे दोन; आणि राजमहेंद्री, कोचीन, नागपूर, दुर्ग, लखनौ, होशियारपूर, आग्रा, ग्वाल्हेर, अहमदाबाद व जबलपूरचे प्रत्येकी एक असे एकूण ३० तज्ज्ञ देशांतील १६ विविध शहरांतून आलेले होते. या तज्ज्ञांमध्ये पावनसकर हे एकमेव मराठी नाव होते आणि गंमत म्हणजे तेही मध्य प्रांतातील दुर्गमधून आले होते. मुंबईच्या शीवच्या धर्मप्रकाश हायस्कूलचे प्राचार्य एस. एस. अय्यर व मुंबईच्या माध्यमिक प्रशिक्षण महाविद्यालयाच्या प्राचार्य ॲमी रूस्तुमजी आणि नागपूर विद्यापीठातील प्रोफेसर व्ही. एस. कृष्णन हे मराठीबहुल प्रदेशाचे प्रतिनिधी होते. महाराष्ट्र राज्य अजून स्थापित व्हायचे होते आणि नागपूर हे 'मध्यप्रांत ॲण्ड बेरार' या राज्याचे राजधानीचे शहर होते.\nया परिषदेत सहभागी तज्ज्ञांनी भा��तातील इंग्रजी शिक्षणासंबंधात सादर केलेल्या प्रमुख शिफारसी अशा... १. सांस्कृतिक, वैज्ञानिक व आंतरराष्ट्रीय स्तरावरील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी मातृभाषा व राष्ट्रभाषा यांना अभ्यासक्रमात योग्य महत्त्व देऊन इंग्रजीचे परकीय भाषा म्हणून असलेले स्थान पुढील काळातही कायम ठेवणे २. इंग्रजीबाबत राष्ट्रीय स्तरावर शक्यतो एकसमान धोरण असावे. ३. इंग्रजीच्या अध्यापनास शालान्त म्हणजेच एस. एस. सी. (मॅट्रिक) पूर्वी किमान चार वर्षे आधी प्रारंभ व्हावा. ४. इंग्रजीच्या अध्यापनात मातृभाषेच्या योग्य उपयोजनेस हरकत घेण्यात येऊ नये. ५. इंग्रजी अध्ययन व अध्यापन यांचा दर्जा कायम राखण्यासाठी शिक्षकांना प्रशिक्षण दिले जावे, वर्गातील मुलांची संख्या ४० हून अधिक असू नये, आठवड्यातून किमान ४० मिनिटांच्या सहा तासिका इंग्रजीच्या अध्यापनासाठी द्याव्यात. ६. विद्यार्थ्यांसाठी सुयोग्य पाठ्यपुस्तके आणि पुरेशा संख्येने पूरक वाचनसाहित्य आणि शिक्षकांसाठी संदर्भसाहित्य देण्यात यावे. ७. भित्तीपत्रके, ग्रामोफोन रेकॉर्डस्, इत्यादी पूरक शैक्षणिक साधनांचे उपयोजन करावे ८. इंग्रजी भाषा अध्यापन प्रशिक्षण व संशोधन संस्था स्थापावी.\nहा अहवाल म्हणजे इंग्रजी शिक्षणाचा अंतिम शब्द नाही. यातील आपण काय घेतले आणि कोणत्या बाबतीत आपण याच्या पलीकडे गेलो हे तपासून पाहणे हिताचे आहे. आज भाषावार प्रांतरचना, त्रिभाषा सूत्र यामुळे काही प्रश्न सुटले असले तरी काही नवीन निर्माण झाले आहेत. एका बाजूला प्रादेशिक अस्मिता जोपासायची आणि दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी विद्यार्थ्यांना सक्षम करायचे ही सोपी गोष्ट नाही. दक्षिणेतील राज्यांनी 'Down with Hindi' ही घोषणा जर प्रत्यक्षात आणली तर द्विभाषा (राज्यभाषा व इंग्रजी) सूत्राच्या आग्रहामुळे राष्ट्रीय एकात्मताच धोक्यात येऊ शकते. उत्तरेतील राज्यांनी 'अंग्रेजी हटाव संमेलन' सारख्या संस्था कार्यरत ठेवून केवळ एक भाषा (हिन्दी) सूत्र अंमलात आणण्याचा इरादा असल्याचा चुकीचा संदेश दिला आहे. यामुळे, इतर राज्यांना गृहित धरून हिन्दीचा वर्चस्ववाद पुढे दामटण्याचा प्रयत्न होत आहे. महाराष्ट्राने दक्षिणेतील राज्यांमागे जायचे की उत्तरेकडील राज्यांच्या आवाजात आवाज मिळवायचा हे निश्चित करावे लागेल. महाबळेश्वर परिषदेने दाखविलेल्या दिशेनेच आपला बहुतांश प्रवास झाला आहे. मराठी भाषा व मराठी संस्कृती यांची अस्मिता जोपासत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करण्यासाठी हिन्दी व इंग्रजी या दोन्ही भाषा आवश्यक आहेत अशी स्पष्ट व व्यावहारिक भूमिका महाराष्ट्राने घ्यावी.\n(लेखक इंग्रजीचे अभ्यासक आहेत)\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\nएकनाथी भागवत महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nसुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी रिया चक्रवर्तीला अटक होणार\n'संयुक्त राष्ट्रा'च्या गाडीतील आक्षेपार्ह सेक्स व्हिडिओ व्हायरल\nहरयाणा: सेक्स रॅकेट उघडकीस\nमार्क्ससाठी सेक्स घोटाळा: विरोधकांची CBI चौकशीची मागणी\nऔरंगाबादमध्ये जीवाची बाजी लावून तरुणांनी वाचवले बुडणाऱ्या तरुणाचे प्राण\nराफेल विमाने भारतात दाखल, नौदलाकडून स्वागत\nदेश'अयोध्येत मशिदीसोबत रुग्णालय उभारण्यासाठी १ महिन्याचा पगार देणार'\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\nकोल्हापूरब्रह्मनाळमध्ये नवी बोट पोहचताच परत मागितली; मंत्र्याने केला फोन\nमुंबईरिया चक्रवर्तीची ८ तास चौकशी; कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता\nदेश'पावसामुळे धावपट्टीचा अंदाज न आल्याने विमानाला अपघात'\nजळगावजळगावचं टेन्शन वाढलं; करोनाबाधितांचा 'हा' आकडा धोक्याचा\nमुंबईएअर इंडिया विमान अपघातात महाराष्ट्रातील वैमानिकाचा मृत्यू\nदेशचीनमधून बाहेर पडणाऱ्या विदेशी कंपन्यांना गुजरातचे रेड कार्पेट\n कोकणात गणपती स्पेशल ट्रेन, २ दिवसांत घोषणा\nरिलेशनशिपभावाच्या संगतीत बहिण बनू शकते एक चांगली व्यक्ती, आम्ही नाही विज्ञान म्हणतंय हे\nआजचं भविष्यमकर : स्वतःच्या आनंदात रममाण व्हाल; वाचा, आजचे राशीभविष्य\nविज्ञान-तंत्रज्ञानइंडियन ब्रँड Shinco चे ३ जबरदस्त टीव्ही लाँच, जाणून घ्या किंमत-फीचर्स\nविज्ञान-तंत्रज्ञानAmazon सेलचा शेवटचा दिवस, कमी किंमतीत मिळताहेत जबरदस्त गॅझेट्स\nमोबाइलसर्वात जास्त विकला जाणारा अँड्रॉयड फोन झाला स्वस्त; नवी किंमत पाहा\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्र��ंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/aurangabad-marathwada-news/aurangabad/yusuf-mukati-official-candidate-of-congress/articleshow/71559616.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article3", "date_download": "2020-08-07T21:29:23Z", "digest": "sha1:ROJPJFUM5BIUV65XMB36AVDOWFPHXEJQ", "length": 10166, "nlines": 111, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nयुसूफ मुकाती काँग्रेसचे अधिकृत उमेदवार\nऔरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघात युसूफ मुकाती यांना काँग्रेस पुरस्कृत उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आले आहे...\nऔरंगाबाद : औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघात युसूफ मुकाती यांना काँग्रेस पुरस्कृत उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आले आहे.\nशहर काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक शनिवारी झाली. बैठकीमध्ये औरंगाबाद शहर काँग्रेसच्या वतीने पूर्व मतदार संघातील उमेदवार मुकाती यांना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व महाआघाडीचे पुरस्कृत उमेदवार म्हणून प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी घोषित केल्याची माहिती शहराध्यक्ष नामदेव पवार दिली. या प्रसंगी कार्याध्यक्ष मोहसीन अहमद, उपाध्यक्ष डॉ. पवन डोंगरे, इब्राहिम पटेल, जयप्रकाश नारनवरे, अनिल माळोदे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सुरेखा पानकडे आदींची उपस्थिती होती.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\nमालेगावच्या मन्सुरी काढ्यासाठी झुंबड...\nकरोनामुळे हुकले दिल्लीचे विमान...\nहर्सूल तलावात बुडून तरुणाचा मृत्यू...\nरुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८२ टक्के...\nशरद पवारांना प्रतिसादामुळे भाजपची चिडचिड महत्तवाचा लेख\nसुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी रिया चक्रवर्तीला अटक होणार\n'संयुक्त राष्ट्रा'च्या गाडीतील आक्षेपार्ह सेक्स व्हिडिओ व्हायरल\nहरयाणा: सेक्स रॅकेट उघडकीस\nमार्क्ससाठी सेक्स घोटाळा: विरोधकांची CBI चौकशीची मागणी\nऔरंगाबादमध्ये जीवाची ���ाजी लावून तरुणांनी वाचवले बुडणाऱ्या तरुणाचे प्राण\nराफेल विमाने भारतात दाखल, नौदलाकडून स्वागत\nमुंबईदिवसभरात १० हजार ९०६ रुग्णांची करोनावर मात; ३०० दगावले\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\nLive: कोल्हापूरात दिवसभरात २४० करोना बाधित रुग्ण आढळले\nमुंबईएअर इंडिया विमान अपघातात महाराष्ट्रातील वैमानिकाचा मृत्यू\nनागपूरनागपुरातील करोनाचा 'हा' आकडा चिंता वाढवणारा\nदेशकुठल्याही स्थितीसाठी सज्ज राहा, लष्कर प्रमुखांचे आदेश\nदेशकेरळ विमान दुर्घटना टेबलटॉप रनवेमुळे समजून घ्या दुर्घटनेचं कारण\nमुंबईराज्यात महावीजबिल घोटाळा; सरकारवर भाजपचा 'हा' गंभीर आरोप\nक्रिकेट न्यूजभारतात २०२१ साली टी-२० विश्वचषक; तीन वर्षांत होणार तीन वर्ल्डकप\nहेल्थनिरोगी आरोग्यासाठी वयानुसार किती वेळ झोपणे ठरेल योग्य\nमोबाइलसर्वात जास्त विकला जाणारा अँड्रॉयड फोन झाला स्वस्त; नवी किंमत पाहा\nविज्ञान-तंत्रज्ञानइंडियन ब्रँड Shinco चे ३ जबरदस्त टीव्ही लाँच, जाणून घ्या किंमत-फीचर्स\nधार्मिकश्रीकृष्ण नीती: 'हे' ११ निर्णय ठरले महाभारताचे टर्निंग पॉइंट; वाचा\nविज्ञान-तंत्रज्ञानAmazon सेलचा शेवटचा दिवस, कमी किंमतीत मिळताहेत जबरदस्त गॅझेट्स\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mr.makewineandbeer.net/bottle/brand-new-equipment-awesome-updates-and-badass-events-get-involved-924ddf/", "date_download": "2020-08-07T22:15:15Z", "digest": "sha1:RNVVZBKJOG6XL5LJBX3LNV46FCHUV7CE", "length": 10095, "nlines": 63, "source_domain": "mr.makewineandbeer.net", "title": "नवीन नवीन उपकरणे, उत्कृष्ट अद्यतने आणि बॅडस इव्हेंट - सामील व्हा", "raw_content": "\nनवीन नवीन उपकरणे, उत्कृष्ट अद्यतने आणि बॅडस इव्हेंट - सामील व्हा\nवर पोस्ट केले ०३-११-२०१९\nनवीन नवीन उपकरणे, उत्कृष्ट अद्यतने आणि बॅडस इव्हेंट - सामील व्हा\nआमच्याबरोबर मद्यपान केल्याबद्दल धन्यवाद. आमच्याकडे काही चांगली बातमी आहे आणि खरोखर मस्त गोष्टी ज्या आपल्या पेय भांड्यात पुढील स्तरावर नेतील.\nसर्वात महत्त्वाचे म्हणजे आम्ही या आठवड्यात अगदी नवीन आणि सुपर सुधारित शॉवर सेट स्थापित केले आहेत, गुरुवारपासून पेय सत्रांसाठी तयार.\nआम्ही किट्सच्य�� प्रत्येक सदस्यासह वैयक्तिक माहितीची व्यवस्था करतो.\nसत्रादरम्यान आम्ही आपल्याला एक बिअर खरेदी करू इच्छितो, आपल्याला नवीन उपकरणे, गुणवत्ता आणि आगामी बदल आणि घटनांबद्दल माहिती देऊ इच्छितो. आपण अभिप्राय देखील देऊ शकता, आपले यूबीआरईडब्ल्यू प्रोफाइल जास्तीत जास्त फायद्यासाठी पूर्ण आहे याची खात्री करुन घ्या आणि आपल्याला समाजातील कार्यक्रम आणि कनेक्शनबद्दल सतर्क केले पाहिजे.\nहे खूप मजेदार असेल आणि आपल्याला आणखी चांगले तयार करण्यासाठी सेट करेल.\nकृपया येथे आपल्या पुढील पेय सत्रात आपल्या विनामूल्य बिअरसाठी आणि संक्षिप्त माहितीसाठी नोंदणी करा.\nजर आपण बर्‍याच दिवसांपासून तयार केले नाही किंवा आपले पुढील सत्र बुक केले नसेल तर येथे क्लिक करा. किंवा आपल्या सदस्यता पर्यायांवर चर्चा करण्यासाठी matt@ubrew.cc वर संपर्क साधा.\nमुख्य वैशिष्ट्ये / सुधारणांमध्ये हे समाविष्ट आहे:\nउच्च प्रतीची, व्यावसायिकता आणि स्वच्छतेवर लक्ष केंद्रित करा\n1 मिमीपासून 2 मिमी बॉयलरची भिंत जाडी\nस्वच्छता आणि अचूकतेच्या कारणास्तव व्हिजन ग्लास अंतर्गत व्हॉल्यूम मार्किंगद्वारे बदलले गेले\nसीलबंद, अत्यंत संरक्षित घटक कनेक्शन. सुलभ स्वच्छता आणि देखभाल दुरुस्तीसाठी ट्राय क्लॅंप कनेक्शन.\nव्यावसायिक पोस्ट केटली हॉप फिल्टर\nया टाकींमध्ये पूर्व-कॉन्फिगर्ड ट्राय-क्लॅम्प फेरुल्सच्या श्रेणी पुरविल्या जातात ज्यामुळे टॅप्स, घटक, स्केल, प्रोब आणि डिजिटल तापमान नियंत्रणाचे असंख्य संयोजन सक्षम होतात.\nअचूकतेसाठी डिजिटल तापमान नियंत्रण\nअधिक पेय पर्यायांसाठी 70 लिटर मोठ्या प्रमाणात\nमॅश सातत्य आणि योग्य ढवळत जास्तीत जास्त करण्यासाठी संरक्षणात्मक ट्यूबसह उच्च दर्जाचे मॅश ट्यून\nप्रगत तयार करण्याचे तंत्र सक्षम करण्यासाठी प्रत्येक किट पंपसह सुसज्ज आहे\n100l किट रूपांतरित केली आणि 200l किटमध्ये वाढविली\nपॅकेजिंगसाठी पुढील अद्यतने, नवीन घटक, मानक ऑपरेटिंग निर्देश आणि किण्वन सत्रात अद्यतनित केले जातील.\n12 PMUBREW सदस्य त्यांच्या उत्कृष्ट आणि सर्वात सर्जनशील पेयांसह टॅप्सवर हल्ला करतात.\nआपण एक पेय प्रविष्ट करू इच्छित असल्यास, कृपया ईमेल वर पाठवा@ubrew.cc आणि हेक्टरशी संपर्क साधा.\nहा कार्यक्रम व्यावसायिक किटसह चव असलेल्या बीयरला कसे ओळखता येईल याबद्दलचे एक व्यावहारिक प्रशिक्षण आह���. मर्यादित कार्डे उपलब्ध.\nयूबीआरईडब्ल्यू - कमर्शियल ब्रेव्हर्स फेस्टिव्हल\nआमच्या टॅपरूमला संपूर्ण उत्सवात रुपांतरित करा जेथे यूबीआरईडब्ल्यूचे व्यावसायिक बनवणारे कमी प्रमाणात बॅडस बिअर तयार करतात.\nप्रथमच, ते मनोरंजक उत्सवाच्या सेटिंगमध्ये बिअर मैलावर थेट प्रयत्न करतील आणि विक्री करतील.\n हे जर आपल्याला तहानलेले असेल तरच ... आता आपल्या नवीन उपकरणासाठी तयार करण्याचे सत्र बुक करा\nआपले पुढील सत्र येथे बुक करा.\nआपल्याकडे काही प्रश्न असल्यास किंवा मला काही हवे असल्यास मला कळवा.\nमॅट, विल्फ आणि उब्रे क्रू\nएफ # मधील बीअरवेभिमुख प्रोग्रामिंग [2]बिअरपासून इगुआना पर्यंत सर्वत्र चार्ली रेंगाळत आहेमी एबीआयएनबेव्हचा तिरस्कार का करतो ..मी एक लेखक आहे, मी शपथ घेतो.स्नॉब होण्यासाठी ...\nसुमारे $ 20 ची किंमत असलेल्या एक आदरणीय वाइन म्हणजे काय मेस्कल चाखण्याचा योग्य मार्ग आहे का मेस्कल चाखण्याचा योग्य मार्ग आहे का हे वाइन चाखण्यासारखे आहे काय हे वाइन चाखण्यासारखे आहे कायहोममेड वाइन प्रौढ होण्यास किती वेळ लागेलहोममेड वाइन प्रौढ होण्यास किती वेळ लागेल व्हाइनयार्ड / वाईनरीमध्ये काम करण्यासारखे काय आहे व्हाइनयार्ड / वाईनरीमध्ये काम करण्यासारखे काय आहे हे आनंददायक आहेजर तुम्ही ओरडणारा गरुड वाइन चव घेतला असेल तर तो किंमत टॅगपर्यंत टिकून आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/now-we-will-win-maharashtra-assembly-uddhav-thackeray-527644/", "date_download": "2020-08-07T22:28:19Z", "digest": "sha1:GVLFQWXRKX22WKYCZSE2EMCEUVMI2SUO", "length": 11929, "nlines": 213, "source_domain": "www.loksatta.com", "title": "‘आता महाराष्ट्राची सत्ता घेणारच’ | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nशार्कच्या पिल्लांच्या मासेमारीत वाढ\nसागरी किनारा मार्गचा भराव सुरक्षित\n‘आता महाराष्ट्राची सत्ता घेणारच’\n‘आता महाराष्ट्राची सत्ता घेणारच’\nदेशाच्या इतिहासातील हा सुवर्णक्षण आहे. याच विजयाची प्रतीक्षा लोकांना होती. देशाला समर्थ नेतृत्वाची गरज होती.\nदेशाच्या इतिहासातील हा सुवर्णक्षण आहे. याच विजयाची प्रतीक्षा लोकांना होती. देशाला समर्थ नेतृत्वाची गरज होती. नरेंद्र मोदी यांच्यासारखा चेहरा आम्ही दिला. जनतेने भरभरून मतदान केल्यामुळे मोदी यांच्या रुपाने समर्थ नेतृत्व मिळाले आहे. आता विधानसभा निवडणुकीतही महाराष्ट्राची सत्ता आम्ही घेऊ, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले.\nया निवडणुकीत आम्हाला आडवे जाण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. त्या सर्वाना मी माफ करतो, असे सांगत यापुढे आडवे जाऊ नका, असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिला.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n“हल्ली विरोधी पक्षनेतेपदाचे दिवस धूमधडक्यात साजरे होत आहेत”\nकरोनासोबत जगणं प्रत्येकाने शिकलंच पाहिजे- उद्धव ठाकरे\nफडणवीस सरकारने शेतकऱ्यांबाबत घेतलेला ‘हा’ निर्णय ठाकरे सरकारकडून रद्द\nकार आणि सरकार दोन्हीही सुरळीत सुरु आहे-मुख्यमंत्री\n“रिक्षाचं स्टिअरिंग उद्धव ठाकरेंच्या हाती, मात्र कुठे जायचं हे मागे बसलेले ठरवतात”\nसुशांतच्या मृत्यूपूर्वी काही दिवस आधी रियाने मुंबईत घेतले दोन आलिशान फ्लॅट्स\nश्रुती मोदी आहे तरी कोण सुशांतच्या मृत्यूप्रकरणी CBI ने तिच्या विरोधात दाखल केला गुन्हा\nसुशांत सिंहच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे देण्यास रिया चक्रवर्तीचा विरोध, म्हणाली...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल शंकुतला देवींनी मृत्यूआधी केलेली 'ती' भविष्यवाणी ठरली खरी\nसोनू सूदच्या मदतीचा ओघ कायम; रशियात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना केलं एअरलिफ्ट\nराज्यातील ग्रामीण भागांमधील करोना प्रादुर्भाव चिंताजनक\nकंपनी सेक्रेटरी प्रवेश परीक्षा ऑनलाइन\nदेशात २४ तासांत ६२,५३८ रुग्ण\nमुंबईतील ७७ टक्के रुग्ण करोनामुक्त\nमशिदीच्या पायाभरणीस जाणार नाही - आदित्यनाथ\nवकील तूर्त अत्यावश्यक सेवेत नाहीत\nऑनलाइन वर्गाना प्राध्यापकांचा विरोध\nतंत्रशिक्षण पदविका प्रवेशप्रक्रिया सोमवारपासून\nमुंबईतील मॉल्समध्ये ‘आरोग्य सेतू’ची ग्राहकांवर सक्ती\nयूपीएससी गुणवंताशी सोमवारी संवाद\n2 राज्यात महायुतीला ऐतिहासिक यश\n3 मुंबईवर निर्विवाद वर्चस्व\nअजित पवार मनसे नगरसेवकावर भडकले; म्हणाले, \"आमचे चार मंत्री करोना पॉझिटिव्ह आलेत\"X\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\n‘महावितरण’कडे पैसे नसल्याने करण्यात आला ‘वीज बिल घोटाळा’; किरीट सोमैय्यांचा आरोप\nमुंबईत येताय… १४ दिवस क्वारंटाइनमध्ये राहावंच लागणार; महापालिकेनं घेतला निर्णय\nसुशांत सिंह मृत���यू प्रकरण: रिया चक्रवर्ती ईडी कार्यालयात दाखल, मनी लॉण्ड्रिंग प्रकरणी चौकशी\nभारत गणेशपुरेंनी सांगितला रात्रीच्या प्रवासातील धक्कादायक अनुभव\nVideo : वाळकेश्वरमधील आदी शंकराचार्यांच्या गुरूंच्या गुरूंचा मठ\nदुसऱ्या दिवशीही वाहतुकीचा खोळंबा\nटाळेबंदीने होरपळले, पावसाने झोडपले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/marathi-news-nalasopara-explosive-seized-ats-mumbai-2521", "date_download": "2020-08-07T21:08:18Z", "digest": "sha1:5QNOXI3VCDC25I64PHTU4A7OGM7BEJM4", "length": 7395, "nlines": 127, "source_domain": "www.saamtv.com", "title": "नालासोपाऱ्यात एटीएसची धडक कारवाई.. मोठ्या प्रमाणात स्फोटकं जप्त | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनालासोपाऱ्यात एटीएसची धडक कारवाई.. मोठ्या प्रमाणात स्फोटकं जप्त\nनालासोपाऱ्यात एटीएसची धडक कारवाई.. मोठ्या प्रमाणात स्फोटकं जप्त\nनालासोपाऱ्यात एटीएसची धडक कारवाई.. मोठ्या प्रमाणात स्फोटकं जप्त\nनालासोपाऱ्यात एटीएसची धडक कारवाई.. मोठ्या प्रमाणात स्फोटकं जप्त\nशुक्रवार, 10 ऑगस्ट 2018\nनालासोपाऱ्यात एटीएसची धडक कारवाई.. मोठ्या प्रमाणात स्फोटकं जप्त\nVideo of नालासोपाऱ्यात एटीएसची धडक कारवाई.. मोठ्या प्रमाणात स्फोटकं जप्त\nनालासोपाऱ्यातून एक मोठी बातमी आहे समोर आलीये. नालासोपाऱ्यात आज पहाटे एटीएसने धडक कारवाई करत, मोठ्या प्रमाणात स्फोटकं जप्त केल्याने खळबळ माजली आहे.\nनालासोपारा पश्चिम येथील भंडारआळी गावातील वैभव राऊत नावाच्या व्यक्तीच्या घरावर एटीएसने छापा टाकला. श्वान पथकासह, एटीसच्या सर्च ऑपरेशनदरम्यान घरातून अनेक कागदपत्रसुद्धा जप्त करण्यात आली असून, जप्त करण्यात आलेल्या स्फोटकांचे नमुने एटीएसने चाचणीसाठी लॅबमध्ये पाठवले आहेत.\nदरम्यान, वैभव राऊतला एटीएसने ताब्यात घेतलं आहे. या कारवाईबाबत एटीएसकडून मात्र मौन पाळण्यात येतंय.\nनालासोपाऱ्यातून एक मोठी बातमी आहे समोर आलीये. नालासोपाऱ्यात आज पहाटे एटीएसने धडक कारवाई करत, मोठ्या प्रमाणात स्फोटकं जप्त केल्याने खळबळ माजली आहे.\nनालासोपारा पश्चिम येथील भंडारआळी गावातील वैभव राऊत नावाच्या व्यक्तीच्या घरावर एटीएसने छापा टाकला. श्व���न पथकासह, एटीसच्या सर्च ऑपरेशनदरम्यान घरातून अनेक कागदपत्रसुद्धा जप्त करण्यात आली असून, जप्त करण्यात आलेल्या स्फोटकांचे नमुने एटीएसने चाचणीसाठी लॅबमध्ये पाठवले आहेत.\nदरम्यान, वैभव राऊतला एटीएसने ताब्यात घेतलं आहे. या कारवाईबाबत एटीएसकडून मात्र मौन पाळण्यात येतंय.\nनालासोपाऱ्यातील एटीएसच्या कारवाईचा आढावा व्हिडीओत पाहा\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AA%E0%A5%AB%E0%A5%AE_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82", "date_download": "2020-08-07T22:00:08Z", "digest": "sha1:WJCAA3TJXZF7KVYNKJRY4HSLWQZXDDXW", "length": 4526, "nlines": 140, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १४५८ मधील मृत्यू - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १४५८ मधील मृत्यू\n\"इ.स. १४५८ मधील मृत्यू\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी १३:१४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://storetest.dadabhagwan.org/worries-in-marathi", "date_download": "2020-08-07T21:22:08Z", "digest": "sha1:JM4O3KLELZRF3ABSDSSVIRU3SUG5TKCI", "length": 4029, "nlines": 63, "source_domain": "storetest.dadabhagwan.org", "title": "Buy Books Online | Spiritual books in Marathi | Book on worries. | Dada Bhagwan Store", "raw_content": "\n विचार करणे ही समस्या नाही आहे. आपल्या विचारात तन्मयाकार होताच चिंता सुरु.‘कर्ता’ कोण आहे हे समजल्यावरच चिंता जाईल.\nचिंतेने कामे बिघडतात असा निसर्गाचा कायदा आहे. चिंतामुक्त झाल्याने सर्व कामे सुधारतात. सुशिक्षित, श्रीमंत लोकांच्या घरात अधिक चिंता आणि तणाव आहेत. ह्यांच्या तुलनेने मजुरी करणारे काळजीमुक्त असतात आणि शांतपणे झोपतात. त्यांच्या शेठाला (बॉस) झोपेच्या गोळ्या घ्याव्या लागतात. चिंतेने लक्ष्मीही निघून जाते. दादाश्रींच्या जीवनातले एक छोटेसे उदाहरण ���हे. जेंव्हा त्यांना व्यापारात नुकसान झाले, तेंव्हा ते कसे चिंतामुक्त झाले. “एकदा, ज्ञान होण्याअगोदर, आम्हाला नुकसान झाले होते. तेंव्हा आम्हाला पूर्ण रात्र झोप आली नाही, आणि चिंता होत राहिली. तेंव्हा आतून उत्तर मिळाले की ह्या नुकसानाची चिंता आता कोण-कोण करत असेल मला वाटले की माझे भागीदार तर कदाचित आता चिंता करत नसतील ही. एकटा मीच चिंता करत आहे. आणि बायको-मुले आहेत, त्यांना तर काही माहितच नाही. आता ते काही जाणतही नाहीत, तरीही त्यांचे चालते, तर मी एकटाच कमी अक्कलवाला आहे जो सगळ्या चिंता घेऊन बसलो आहे. त्यानंतर मला अक्कल आली, कारण ते सर्व भागीदार असूनही चिंता करत नाहीत, तर मी एकट्यानेच चिंता का करावी मला वाटले की माझे भागीदार तर कदाचित आता चिंता करत नसतील ही. एकटा मीच चिंता करत आहे. आणि बायको-मुले आहेत, त्यांना तर काही माहितच नाही. आता ते काही जाणतही नाहीत, तरीही त्यांचे चालते, तर मी एकटाच कमी अक्कलवाला आहे जो सगळ्या चिंता घेऊन बसलो आहे. त्यानंतर मला अक्कल आली, कारण ते सर्व भागीदार असूनही चिंता करत नाहीत, तर मी एकट्यानेच चिंता का करावी” चिंता काय आहे” चिंता काय आहे विचार करणे ही समस्या नाही आहे. आपल्या विचारात तन्मयाकार होताच चिंता सुरु. ‘कर्ता’ कोण आहे हे समजल्यावरच चिंता जाईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/eventually-the-teacher-recruitment-starts-at-the-sacred-portal/", "date_download": "2020-08-07T21:19:34Z", "digest": "sha1:33PMQUMDQM4ZVA2PQEZVRQEG2Y7KOGYX", "length": 7696, "nlines": 86, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अखेर शिक्षक भरतीचे \"पवित्र' पोर्टल सुरू!", "raw_content": "\nअखेर शिक्षक भरतीचे “पवित्र’ पोर्टल सुरू\nनगर – गेल्या काही दिवसांपासून तांत्रिक कारणांमुळे बंद पडलेले शिक्षक भरतीचे पवित्र पोर्टल सुरू झाले आहे. या पोर्टलवर 20 जूनपासून इच्छुक उमेदवारांना परीक्षा क्रमांकानुसार जाहिराती दिसणार आहेत, तसेच प्राधान्यक्रम 25 ते 30 जूनदरम्यान लॉक करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.\nगेल्या काही महिन्यांपासून शिक्षक भरतीबाबत गोंधळ सुरू आहे. भरतीसाठीचे पवित्र पोर्टल तांत्रिक कारणामुळे सातत्याने बंद पडत आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवार त्रस्त झाले आहेत. काही दिवसांपासून बंद असलेले पवित्र पोर्टल दोन दिवसापूर्वी सुरू झाले आहे. त्यामुळे आतातरी इच्छुक उमेदवारांना परीक्षा क्रमांकानुसार जाहिराती दिस���ील का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी शिक्षण संस्थांमधील 12 हजारांवर जागा भरण्यात येणार आहेत. शिक्षक भरतीमध्ये सध्या पवित्र पोर्टलवर प्राधान्यक्रम भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. उमेदवारांच्या पात्रता व विषयांनुसार प्राधान्यक्रम यादी येत आहे; मात्र ही यादी अंतिम करता येत नाही. प्राधान्यक्रम भरण्यास अगोदर 22 मेपासून 31 मेपर्यंतची मुदत देण्यात आली होती; परंतु पवित्र पोर्टल बंद पडले होते. त्यामुळे जाहिराती दिसत नव्हत्या आणि उमेदवारांना प्राधान्यक्रम भरतानासुद्धा अडचणी येत होत्या.\nआता दोन दिवसांपासून पवित्र पोर्टल सुरू झाले आहे. त्यामुळे आतातरी जाहिराती दिसतील का, आणि उमेदवारांना प्राधान्यक्रम भरता येईल का, असा प्रश्न इच्छुक उमेदवारांकडून उपस्थित करण्यात येत आहे. पवित्र पोर्टल सुरू झाल्यामुळे परीक्षा क्रमांकानुसार जाहिराती दिसणार आहेत. जाहिरात दिसल्यावर प्राधान्यक्रम भरता येईल. प्राधान्यक्रम न भरता आल्यास उमेदवारांसाठी 25 ते 30 जून या कालावधीत सुविधा सुरू राहील. उमेदवारांना त्यांचे प्राधान्यक्रम डाउनलोड केल्यानंतर व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे सर्व प्रक्रिया पूर्ण करून प्राधान्यक्रम लॉक करण्याची सुविधा 25 ते 30 पर्यंत उपलब्ध राहील. त्यासाठी मुदतवाढ देण्यात येणार नाही. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी 20 जूनपर्यंत पोर्टलवर उपलब्ध जाहिरातींचा अभ्यास करूनच योग्य निर्णय घ्यावा.\nराज्य वन्यजीव मंडळाच्या विचारार्थ प्रस्तावासाठी ड्रोन सर्व्हे आवश्यक – मुख्यमंत्री\nतंत्रशिक्षण प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया १० ते २५ ऑगस्टदरम्यान\nपिंपरी-चिंचवड शहर पुन्हा रेडझोनमध्ये\n#IPL2020 : कोकाकोला किंवा जिओची प्रायोजकता मिळणार\nखासदार प्रताप पाटील-चिखलीकर यांना करोना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pailateer/medical-system-china-21253", "date_download": "2020-08-07T21:10:12Z", "digest": "sha1:UTBTP5AH5AEQ5LEWVIADRXJOSMEX6GLJ", "length": 27969, "nlines": 284, "source_domain": "www.esakal.com", "title": "चीनचे सरकारी इस्पितळ आणि स्थानभ्रष्ट गर्भधारणा | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर शनिवार, ऑगस्ट 8, 2020\nचीनचे सरकारी इस्पितळ आणि स्थानभ्रष्ट गर्भधारणा\nगुरुवार, 15 डिसेंबर 2016\n चीनच्या नकाशावरील जणू एक मोती. गगनचुंबी इमारती, प्रशस्त व नियोजनबद्ध रस्ते, मोह���ुन टाकणारी उद्याने, डोळे दीपवून टाकणारी रोषणाई, जमिनीखाली ३ तर जमिनीवर १ पदरामध्ये चालणाऱ्या मेट्रोचे विशाल जाळे, आलीशान मोटारी आणि शिस्तबद्ध वाहतूक. जगभरातून आलेल्या नागरिकांनी भरलेली जणू काही एक मोठी जत्रा. खऱ्या अर्थाने एक जागतिक आणि गेल्या १५-२० वर्षातील चीनच्या घौड़दौडीचे प्रामुख्याने प्रतिनिधित्व करणारे शहर. गेल्या अडीच वर्षातील माझे येथील वास्तव्य मला अनेक सुंदर अनुभव देऊन गेलय. पण या सर्व अनुभवांमध्ये एक अनुभव मात्र अनोखा आणि विलक्षणीय होता. तो सांगण्याकरिता हा लेखप्रपंच\n चीनच्या नकाशावरील जणू एक मोती. गगनचुंबी इमारती, प्रशस्त व नियोजनबद्ध रस्ते, मोहरुन टाकणारी उद्याने, डोळे दीपवून टाकणारी रोषणाई, जमिनीखाली ३ तर जमिनीवर १ पदरामध्ये चालणाऱ्या मेट्रोचे विशाल जाळे, आलीशान मोटारी आणि शिस्तबद्ध वाहतूक. जगभरातून आलेल्या नागरिकांनी भरलेली जणू काही एक मोठी जत्रा. खऱ्या अर्थाने एक जागतिक आणि गेल्या १५-२० वर्षातील चीनच्या घौड़दौडीचे प्रामुख्याने प्रतिनिधित्व करणारे शहर. गेल्या अडीच वर्षातील माझे येथील वास्तव्य मला अनेक सुंदर अनुभव देऊन गेलय. पण या सर्व अनुभवांमध्ये एक अनुभव मात्र अनोखा आणि विलक्षणीय होता. तो सांगण्याकरिता हा लेखप्रपंच\n४ जून २०१५. सकाळी उठताच माझी पत्नी मधुरा हिने मला गोड बातमी सांगितली ती म्हणजे ती गरोदर असल्याची. चाचणीतून तस स्पष्ट कळत होतं. अत्यंत आनंदी मनाने मी ऑफिसला गेलो. परंतु हा आनंद फार काळ टिकला नाही. ऑफिसमधून घरी येताच मधुराने कळा तीव्र झाल्याचे व रक्तस्त्राव झाल्याचे सांगितले आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच नजीकच्या इस्पितळात जाण्याचे ठरले.\nस्थानिक इस्पितळ हे सरकारी व चीनी उपचार पद्धतीचे असल्याने भाषा आणि उपचारपद्धतीबद्दलची अनभिज्ञता अशा अनेक अडचणी होत्या. हे सोपं करुन देणारी कॅथी झँग ही माझी सहकर्मचारी मदतीला धावून आली. जणू काही तिचीच जबाबदारी असल्याप्रमाणे त्या इस्पितळातील सर्व चाचण्या, डॉक्टरचे सल्ले आणि आम्हाला पडणारे प्रश्न याचे निराकरण हे सर्व अगदी आत्मीयतेनं केलं. या इस्पितळातील चाचण्यानुसार गर्भधारणा ही गर्भाशयात नसून गर्भाशयाच्या बाहेर आहे असे सांगण्यात आले व पुढील तपासणी व उपचारांकरिता स्त्रीरोगविशेष सरकारी इस्पितळात जाण्यास सांगण्यात आले.\nआतापर्यंत आम्हाला परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आले होते. स्त्रीरोगविशेष इस्पितळामध्ये कॅथी पुन्हा मदतीला आली. आमच्या परिस्थितिबद्दल तेथील नर्सला समजावले व आमचा क्रमांक बराच मागचा असूनही तड़क डॉक्टरांसमोर नेले. सोनोग्राफी आणि रक्तचाचण्या करुन थोड्याच वेळात मधुराची गर्भधारणा ही ectopic pregnancy असल्याचे निष्पन्न झाले.\nज्या नळीमधून भ्रूण (fetus) सरकत जाऊन गर्भाशयामध्ये उतरतो, त्या नळीमध्येच (Fallopian tube मध्ये) हे भ्रूण अडकून तेथेच त्याची वाढ होण्यास सुरुवात झाली होती. अतिशय दुर्मिळ अशा या गर्भधारणेत बाळाची वाढ न होता उलट आईच्या जिवाला धोका असतो. अशा वेळी मातेला डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली राहणे अनिवार्य असते. भ्रूणाचे ठिकाण निश्चित करुन त्यास आतल्या आत इंजेक्शनद्वारे नष्ट करणे अथवा शस्त्रक्रिया करुन ते काढून टाकणे मातेच्या जीवासाठी गरजेचे बनते.\nहे ऐकताच जीव अत्यंत घाबरा झाला. घरापासून इतक्या दूर, परक्या देशात जिथे भाषेचा प्रश्न आहे, तिथे उपचार कसे होतील यातून सुखरूप घरी जाता येईल ना यातून सुखरूप घरी जाता येईल ना इस्पितळ कसे असेल अशा स्थानिक प्रश्नासोबतच इथून पुढे मधुराच्या तब्येतीवर याचा काही वाईट परिणाम तर होणार नाही ना भविष्यात आम्हाला बाळ होईल की नाही भविष्यात आम्हाला बाळ होईल की नाही यासारखे अनेक प्रश्न मनात निर्माण झाले.\nएकमेकांना कसाबसा धीर देत आम्ही नर्स सोबत इस्पितळाच्या ७व्या मजल्यावरील विभागात ऍडमिट होण्याकरता निघालो. वाटेत आम्हाला नर्सने पेशंटसाठी असलेल्या बेडचे दर सांगितले. स्वतंत्र खोली हवी असल्यास भारतीय रूपयाप्रमाणे एका दिवसाचे रु. १०,००० तर जनरल वॉर्ड मध्ये दिवसाचे रु. ३७०. साहजिकच, पहिला पर्याय ऐकून छातीत धस्स झाले. किती दिवस इस्पितळात रहावे लागणार याच अनुमान नसल्याने जनरल वॉर्ड कड़े वळण्यावाचून पर्याय नव्हता पण त्याच वेळी आपल्याकडील सरकारी इस्पितळाचे चित्र आठवून मी मधुराला जनरल वॉर्ड मधे कसे ऍडमिट करणार हा प्रश्न सतावू लागला.\n\"हा आमचा जनरल वॉर्ड आणि ही तुमची खोली. तुम्हाला चालेल का\" असे नर्सने विचारले आणि आम्हाला आश्चर्याचा सुखद धक्काच बसला. केवळ ३ रुग्णांची एक अशी स्वच्छ वातानुकूलित खोली. अद्ययावत पलंग, भरपूर प्रकाश, वैक्यूम आणि ऑक्सीजन प्लग करण्याची सोय, प्रत्येक रुग्णाचा स्वतंत्र फोन व privacy साठी पडदा तसेच स्वच्छ सुसज्ज अटैच्ड बाथरूम.\nहे पाहून आमची अर्धी काळजी दूर झाली व पुढील उपचारांकरिता हुरुप आला. या व्यतिरिक्त एक विशेष गोष्ट म्हणजे ही दोन्ही इस्पितळे सरकारी असून देखील हे सर्व अत्यंत कमी वेळात आणि हल्लीच्या भाषेत स्मार्ट पद्धतीने करुन देणारी व्यवस्था. दोन्ही इस्पितळांमध्ये गरीबांपासून उच्च मध्यमवर्गीयांपर्यंत सर्वच नागरिक मोठ्या संख्येने होते यावरून सर्व वर्गांतील लोकांचा सरकारी इस्पितळावर असणारा विश्वास दिसून येत होता. त्याचबरोबर या सर्व लोकांना सहज सामावून घेता येईल अशी क्षमता, शिस्त, स्वच्छता, नीटनेटकेपणा आणि आत्मीयता.\nइस्पितळात गेल्याबरोबर मधुराच्या नावाने हेल्थ कार्ड देण्यात आले. क्रेडिट कार्ड प्रमाणे या कार्डामध्ये एका ATM सारख्या मशीन मधून उपचाराकरिता लागणारे पैसे टाकता येतात. त्यामध्ये डॉक्टर पुढील चाचण्यांच्या सूचना तसेच औषधे लिहून देतात. कॅशियरने हे कार्ड swipe करताच झालेल्या बिलाचे पैसे दिसतात. पेशंटच्या सर्व पूर्व चाचण्या, त्याचे रिपोर्ट व दिलेल्या औषधांचा इतिहास पुढील डॉक्टर एका swipe वर पाहू शकतात. चाचण्यांच्या रिपोर्टच्या हव्या तितक्या प्रति आपण त्या ATM सारख्या मशीन मधून आपल्या वेळेच्या सोईनुसार प्राप्त करू शकतो.\n\"मधुराला उजव्या बाजूच्या नळीमध्ये (right side Fallopian tube मध्ये) गर्भधारणा झाली आहे\" डॉक्टरांनी सांगितले. त्याचबरोबर उपचारांची रूपरेषा, त्यात असणारे संभावित धोके याची संपूर्ण माहिती डॉक्टरांनी आम्हाला सांगितली. हे कामहि त्यांच्याकरिता सोपे नव्हते. इंग्रजीचे ज्ञान तोडके मोडके असूनही ७-८ डॉक्टर मोबाईलवरील दुभाषकाचा वापर करुन अत्यंत कष्टपूर्वकपद्धतीने आम्हाला सर्व समजावून सांगत होते. आम्हाला सर्व समजले आहे व या उपचारपद्धतीला आमची संमती आहे हे सांगितल्यावरच डॉक्टरांनी आमच्याकडून संमतीपत्रावर स्वाक्षरी घेतली. याचवेळी हे सर्व योग्य दिशेने चालले असल्याबद्दलची खात्री पुण्यातील प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ डॉ. पराग बिनिवाले व डॉ. सौ.वैशाली बिनीवाले तसेच चन्द्रपूर येथील डॉ. सौ.वाडेकर हे तिघे करुन देत होते. आपल्या व्यस्त कार्यक्रमातही, कोणत्याही क्षणी आम्हास पडणाऱ्या प्रश्नांचे निराकरण करण्यास तिघांनीही आपले फोन उपलब्ध ठेवले.\nसर्वप्रथम केमोथेरपीच्या कमी ताकदीच्या ४ इंजेक्शनचा कोर्स झाला. परंतु तरीही भ्रूणाची वाढ न थांबल्याने शस्त्रक्रियेचा निर्णय घेण्यात आला. यावेळीही डॉक्टरांनी संपूर्ण कल्पना देउनच संमतीपत्रावर स्वाक्षरी घेतली. भुलतज्ञास इंग्रजी अजिबात येत नसल्याने त्याने इंग्रजी कॉलेजात शिकणाऱ्या स्वतःच्या मुलास घरून बोलावून घेतले व सर्व गोष्टी आम्हास समजावून मगच संमतीपत्रावर स्वाक्षरी घेतली.\nदीड तास चाललेल्या शस्त्रक्रियेनंतर भ्रूण fallopian tube मधून बाहेर काढण्यात यश आले. या tube ला वाचवण्यातही डॉक्टरांना यश आले. यामुळे पुढील प्रयत्नात यशस्वी गर्भधारणेची शक्यता वाढण्यास मदत झाली.\nआज एक वर्षानंतर मधुराने एका गोड आणि सुदृढ़ बालकाला जन्म दिलाय. हा आनंद साजरा करताना मागील वर्षीच्या प्रसंगातील सर्व डॉक्टरांबद्दल, सरकारी इस्पितळातील व्यवस्थेबद्दलचे ऋण मनात दाटुन येत आहेत.\nया लेखाद्वारे भारतातील वैद्यकक्षमतेला कुठेही कमी लेखण्याचा माझा हेतु नाही. तथापि, सरकारी इस्पितळांची भारतातील व्यवस्था अधिकाधिक रुग्णाभिमुख होण्यास तसेच चीनमधील सामान्य लोकांबद्दल काहींच्या मनात असणारा आकस, तुच्छतेची भावना कमी होण्यास मदत होईल अशी आशा आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n `या` कार्यालयात अधिकाऱ्यांऐवजी दलालच जास्त\nनागपूर : अत्यंत संवेदनशील आणि जमिनीसंदर्भातील महत्त्वाचे दस्तावेज सांभाळणारे व मालमत्ताधारकांच्या नावात फेरफार करण्याचे अधिकार असलेल्या सिटी सर्व्हे...\n‘दवा न खाना’ याचा अर्थ औषधे घेऊ नये असा नसून, आम्ही विना-औषधी उपचार करतो एवढाच आहे प्राणशक्ती उपचार : मानवी स्थूल शरीराबाहेर ऊर्जा वलय आणि...\n'टेबलटॉप' आहे कोझिकोडची धावपट्टी; लँडिंगसाठी समजली जाते धोकादायक\nकोझिकोड - केरळमध्ये शुक्रवारी रात्री 8 च्या सुमारास एअर इंडियाचं विमान लँडिंगवेळी क्रॅश झालं. धावपट्टीवर विमान घसरल्यानं ही दुर्घटना झाली....\nदौंडमध्ये म्हशीला झालं जुळं; आयव्हीएफ तंत्राचा देशातील पहिलाच प्रयोग\nपुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील राहू येथेआयव्हीएफ तंत्राद्वारे म्हशीची गर्भधारणा करण्याचा प्रयोग यशस्वी झाला आहे. या तंत्राच्या...\nअभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने मराठी चित्रपटाच्या प्रेमात; वाचा काय म्हणाली जॅकलिन\nमुंबई : श्रीलंकन ब्यूटी जॅकलिन फर्नांडिसने आतापर्यंत विविध चि��्रपट केले आहेत. सलमान खानबरोबरचा तिचा 'किक' हा चित्रपट चांगलाच गाजला होता....\n'नऊ ऑगस्ट \"शेतकरी मुक्ती दिन' म्हणून देशभरातील शेतकरी साजरा करणार'\nपुणे : नऊ ऑगस्ट (क्रांती दिन) अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीने \"किसान मुक्ती दिन' म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे....\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.newsmasala.in/2018/12/blog-post.html", "date_download": "2020-08-07T20:29:15Z", "digest": "sha1:DCENTD4MNSSPWYATQJ5FDICH3VTJF3IB", "length": 19432, "nlines": 95, "source_domain": "www.newsmasala.in", "title": "जागतिक आरोग्य संघटनेचे आरोग्य अधिकारी अँलन सी.वू (अँटलांटा) नासिक जिल्ह्यातील लसीकरण मोहीमेबाबत समाधानी ! मोहीमेत शिक्षण विभागालाही सहभागी करून घेण्याची डाँ. नरेश गितेंची सूचना !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!", "raw_content": "\nजागतिक आरोग्य संघटनेचे आरोग्य अधिकारी अँलन सी.वू (अँटलांटा) नासिक जिल्ह्यातील लसीकरण मोहीमेबाबत समाधानी मोहीमेत शिक्षण विभागालाही सहभागी करून घेण्याची डाँ. नरेश गितेंची सूचना मोहीमेत शिक्षण विभागालाही सहभागी करून घेण्याची डाँ. नरेश गितेंची सूचना सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- डिसेंबर ०१, २०१८\nनाशिक - जिल्ह्यात सुरु असलेल्या गोवर व रूबेला लसीकरण मोहिमेचा आढावा घेण्यासाठी आलेल्या जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रतिनिधीने जिल्ह्यात सुरु असलेल्या लसीकरण मोहिमेबाबत समाधान व्यक्त करून या मोहिमेत आरोग्य विभागाबरोबरच शिक्षण विभागाची महत्वपूर्ण भूमिका असल्याने शिक्षण विभागाला मोहिमेत सहभागी करून घेण्याची सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांच्याकडे केली.\n(अँटलांटा) अमेरिका येथून जागतिक आरोग्य संघटनेचे आरोग्य अधिकारी अँलन सी.वू हे गोवर व रूबेला लसीकरण मोहिमेबाबत माहिती घेण्यासाठी नाशिक जिल्हा दौऱ्यावर असून त्यांनी सुरगाणा येथील अतिदुर्गम भागातील शाळांना भेटी देवून लसीकरणाची माहिती घेतली. दुर्गम भागात मोहिमेस मिळत असलेल्या प्रतिसादाबाबत तसेच सर्व विभागांच्या समन्वयाने करण्यात आलेल्या नियोजनाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. जिल्हा परिषदेत आज अँलन सी.वू यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांची भेट घेवून मोहिमेबाबत चर्चा केली अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत नाशिक जिल्ह्यात सुरु असलेल्या कामाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. लसीकरणासाठी शिक्षण विभागाची भूमिका महत्वाची असल्याने मोहिमेच्या सनियंत्रणासाठी त्यांना मोहिमेत सहभागी करून घेण्याची सूचना केली. नाशिक जिल्ह्याने या मोहिमेचा सूक्ष्म आराखडा तयार केला असून सर्व प्रमुख विभागांना यामध्ये सहभागी करून घेण्यात आले आहे. शिक्षण विभागास शाळानिहाय सनियंत्रण करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून महिला व बाल विकास विभागालाही पुढील टप्प्यात अंगणवाडीमध्ये सुरु होणाऱ्या लसीकरणासाठी सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गट विकास अधिकाऱ्यांनीही तालुक्यातील शाळांना भेटी देवून येणाऱ्या अडचणी सोडविण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. गिते यांनी दिली. यावेळी जागतिक आरोग्य संघटनेचे सर्वेक्षण अधिकारी, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी उपस्थित होते\nगोवर व रूबेला लसीकरण मोहिमेचा नियमित आढावा घेणार – डाँ.गिते\nजिल्ह्यात सुरु असलेल्या गोवर व रूबेला लसीकरण मोहिमेचा नियमित आढावा घेण्यात येत आहे. यासाठी पुढील आठवड्यापासून विडीओ कॉन्फरनद्वारे वैद्यकीय अधिकारी तसेच शिक्षण विभागातील अधिकारी व पर्यवेक्षीय कर्मचारी यांचा आढावा घेण्यात येणार असून वैद्यकीय अधिकारी यांचा प्राथमिक आरोग्य केंद्रनिहाय आढावा घेण्यात येणार आहे. शिक्षण विभागातील गट शिक्षण अधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख यांचा आढावा घेण्यात येणार असून त्यांनी किती शाळांना भेटी दिल्या, किती ठिकाणी लसीकरण पूर्ण झाले याबाबत आढावा घेण्यात येणार आहे. प्रत्येक वैद्यकीय अधिकाऱ्याने मोहीम पूर्ण होईपर्यंत सनियंत्रण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.\nया ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट\nजिल्हा परिषदेत कोरोनाचा शिरकाव सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- जून १९, २०२०\nजिल्हा परिषदेत कोरोनाचा शिरकाव नासिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्��कारी अधिकारी लीना बनसोड यांनी जिल्ह्यातील कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर आपल्या यंत्रणेमार्फत राबविण्यात येत असलेल्या उपाययोजना कौतुकास्पद आहेत, कोरोनाच्या संक्रमणात देशभरात रक्तादान करणाऱ्यांचे प्रमाण घटले यांतही नासिक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर व मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी राबविलेल्या रक्तदान शिबिराची महाराष्ट्र सरकारने दखल घेतली मात्र चांगले कार्य घडत असताना कोरोनाच्या शिरकावाने गालबोट लागले. कोरोनाचा शिरकाव कसा व कोठून होईल हे जागतिक आरोग्य संघटनाही ठामपणे सांगू शकत नाही, सर्वांनी वैयक्तिक पातळीवर काळजी घेणे महत्त्वाचे आहे असे या घटनेवरून दिसून येते.\nनासिक जिल्हा परिषदेच्या एका विभागातील कर्मचारी आज कोरोना संक्रमित आढळून आल्याने खळबळ माजली. यामुळे सदर विभागाच्या सर्वांची प्राथमिक चाचणी घेण्यात आली तसेच दहा दिवस विभागातील सर्वांना होमक्वारंटाईन होण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी दिल्यात न्यूज मसालाचे आवाहन ::-सर्वसामान्य जनतेने अतिमहत्त्वाच्या …\nमुख्यमंत्र्यांना दिली संपाची नोटीस ८ जानेवारीला देशव्यापी संप ८ जानेवारीला देशव्यापी संप अनेक प्रलंबित मागण्यांसाठी तब्बल २ कोटी कर्मचारी उतरणार संपात अनेक प्रलंबित मागण्यांसाठी तब्बल २ कोटी कर्मचारी उतरणार संपात सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- डिसेंबर २२, २०१९\nराज्य सरकारी निमसरकारी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांचा ८ जानेवारी २० रोजी देशव्यापी संप...\nमा.मुख्यमंत्री यांना दिली संपाची नोटीस ... नासिक::-अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी समन्वय समितीने २००५ नंतर नियुक्त झालेले राज्यातील कर्मचाऱ्यांना अंशदाई पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करणे, राज्यातील ३० टक्के रिक्त पदे तात्काळ भरून बेरोजगारी कमी करणे, बक्षी समितीचा दुसरा खंड अहवाल प्रसिद्ध करणे,\nकेंद्राप्रमाणे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सर्व वेतन भत्ते लागू करणे, जानेवारी १९ महागाई भत्त्याची थकबाकी व जुलै १९ पासून महागाई भत्ता लागू करणे, अनुकंपा तत्त्वावरील नोकरीसाठी निधन पावलेल्या कर्मचाऱ्यांचे वारस वणवण फिरत आहे तरी अनुकंपा वरील रिक्त पदे तात्काळ भरणे, पाच दिवसाचा आठवडा व निवृत्तीचे वय ६० वर्षे करणे, महिलां कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे दोन वर्ष बाल संगोपन रजा मंजूर करणे, जिल्हा परिषद क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहत असल्याबाबत ग्रामसभा ठराव अनिवार्य केल्याचा ९सप्टेंबर १९ चा ग्रामविकास विभागाचा शासन आदेश रद्द करणे, खाजगी कंत्राटी धोरण रद्द करणे, आदी मागण्यांबाब…\n प्रश्न- सगळे इतकी वर्ष कोठे होती पावसाळ्यात छत्र्या उगवतात तसे आंदोलने, बैठका, निवेदने देण्याचा विरोधकांना उत आला आहे पावसाळ्यात छत्र्या उगवतात तसे आंदोलने, बैठका, निवेदने देण्याचा विरोधकांना उत आला आहे जिल्हा परिषद सदस्याने मंत्रालयातील पाठपुराव्याचा पुरावाच जनतेला सादर केला जिल्हा परिषद सदस्याने मंत्रालयातील पाठपुराव्याचा पुरावाच जनतेला सादर केला क्रियाशील कोण आमदार आहेत क्रियाशील कोण आमदार आहेत सविस्तर जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- जुलै १२, २०२०\nन्यूज मसाला सर्विसेस निसाका, रासाका बनकराच्या पाठपुराव्या बाबत हा घ्या पुरावा- जिल्हा परिषद सदस्य सिद्धार्थ वनारसे पावसाळ्यात छत्र्या उगवतात त्या प्रमाणे सध्या रासाका व निसाका बाबत आंदोलने, बैठका, निवेदने देण्यासाठी विरोधकांना उत आला आहे परंतू सगळे इतकी वर्षं कोठे होती परंतू सगळे इतकी वर्षं कोठे होती आमदार दिलीप बनकर यांनी निसाका व रासाकाचा प्रश्न मार्गी लावला असताना यांचे श्रेय फक्त बनकरांना जाऊ नये यासाठी विरोधकांची भुईफोड आमदार दिलीप बनकर यांनी निसाका व रासाकाचा प्रश्न मार्गी लावला असताना यांचे श्रेय फक्त बनकरांना जाऊ नये यासाठी विरोधकांची भुईफोड नासिक::-निफाड तालुक्यात सध्या पावसाळ्यात पावसापेक्षा निसाका व रासाका बाबत सोशल मीडिया व विविध दैनिकांमधून हे दोन्ही साखर कारखाने सुरू होण्या बाबत पाऊस बरसावा तशा बातम्या विद्यमान आमदार दिलीप बनकर यांच्या विषयी बरसत असल्याने जनतेत व ऊस‌ उत्पादक शेतकरी, कामगार यांनी गत पाच वर्ष व मागील काही वर्षांपासून सर्वांचा अनुभव घेतला असल्याने थोडा धीर धरत आमदार दिलीप बनकर यांचा ही अनुभव घ्यावा, \"सब्र का फल मीठा होता है\" अशा शब्दांत टिकाकारांना चांदोरी जिल्हा परिषद गटाचे जिल्हा परिषद सदस्य सिध्दार्थ वनारसे यांनी सल्ला देत विद्यमान आमदारांना नऊ महिनेच झाले आहेत, आ…\nMichael Elkan द्वारे थीम इमेज\nपंधरा वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात आहे, ऋततपाखरं व आनंदी नासिक या साप्ताहिकाचे संपादक पद सांभाळले व आता \"न्यूज मसाला\" हे साप्ताहिक २०१२ पासून प्रकाशित करीत आहे.\nअधिक दर्शवा कमी दर्शवा\nअधिक दर्शवा कमी दर्शवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://dainikekmat.com/entertainment/johnny-levers-video-corona-ab-pade-ga-tujhe-rona-25078/", "date_download": "2020-08-07T21:47:55Z", "digest": "sha1:3URW6UVFRAASUEFUSRUTTUYV2GHYG7EB", "length": 6858, "nlines": 146, "source_domain": "dainikekmat.com", "title": "जॉनी लिव्हर यांचा व्हिडिओ...कोरोना अब पडे गा तुझे रोना... - पुरोगामी विचाराचे एकमत", "raw_content": "\nHome मनोरंजन जॉनी लिव्हर यांचा व्हिडिओ...कोरोना अब पडे गा तुझे रोना...\nजॉनी लिव्हर यांचा व्हिडिओ…कोरोना अब पडे गा तुझे रोना…\nमुंबई : देशाचे लोकप्रिय कॉमेडियन स्टार अभिनेता जॉनी भाई …. जॉनी लिव्हर, यांनी कोरोनरवर एक व्हिडिओ तयार केला आहे … आम्ही हिंदुस्थानी …. जेव्हा जेव्हा देशावर संकट येते तेव्हा भारतातील आठरापगड जाती, धर्म, पंथ, गरीब, श्रीमंत असा कोणताही भेद न करता आपण आपल्या तमाम तक्रारी विसरून देशासाठी एक होतो ….\nकोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी जॉनी लिव्हरचे योगदान कायम लक्षात राहील …. पण कोरोनाला जाण्यासाठी, कोरोनाला गाडण्यासाठी सर्वांनीच एकत्र सर्व नियम पाळले तेव्हा ते योग्य होईल … मास्क घाला … सॅनिटायझर वापरा, सोशल डिस्टन्स वापरा…. असा संदेश त्यांनी या व्हिडिओच्या माध्यातून जनतेला दिला आहे. लोकांनी या व्हिडीओला खूप पसंती दिली आहे.\nRead More भूमिपूजनाआधी राम जन्मभूमीचे पुजारी, 16 पोलीस कोरोना पॉजिटिव्ह\nPrevious articleगुगल, अ‍ॅमेझॉन,अ‍ॅपल, फेसबूक Yelp सारख्या छोट्या फर्म्सचा कंटेन्ट चोरत असल्याचा आरोप\nNext articleराम मंदिराचे 3 डी मॉडेल झळकणार न्यूयॉर्क टाईम्स स्क्वेअरवर\nखाजगी रुग्णालये ताब्यात घेण्याचा आदेश\nधावपट्टीवरून घसरून दरीत कोसळले विमान\nरुग्णसंख्यावाढीचा देशात नवा उच्चांक\nसप्टेंबरपासून शाळेची घंटा वाजणार\nबासमती तांदळावरून दोन मुख्यमंत्र्यांत जुंपली\nसेलिब्रेटींच्या आत्महत्यांचं सत्र सुरुच; आता ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीनं केली आत्महत्या\nअमिताभ यांना रुग्णालयातून सुटी\nगोड छकुलीचा एक व्हिडिओ : कोरोना संपल्यावर फिरायला जायचयं…..\nलोकमान्यांचे बोल कोरोना काळात प्रेरणादायी: सुबोध भावे\nसुशांतसिंहच्या बहिणीने मोदींना केली न्यायाची मागणी\nधक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरू��� : आणखी ५८ रुग्णांची भर\nलातूर ब्रेकिंग : लातूर शहरात आज १० कोरोना पॉजिटीव्ह आढळले\nतिस-या दिवशीही लातूर घरात\nखाजगी रुग्णालये ताब्यात घेण्याचा आदेश\nधावपट्टीवरून घसरून दरीत कोसळले विमान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/business/business-news/facebook-pay-finally-presented-in-america/articleshow/72043303.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article4", "date_download": "2020-08-07T22:08:43Z", "digest": "sha1:KTAZ6T5SIK462XL2KBXMZLPSJSRJHOSK", "length": 11683, "nlines": 107, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n‘फेसबुक पे’ अखेरअमेरिकेत सादर\nवृत्तसंस्था, सॅनफ्रान्सिस्को'फेसबुक'ने आपल्या 'फेसबुक', 'व्हॉट्सअॅप', 'मेसेंजर' आणि 'इन्स्टाग्राम' या कंपन्यांच्या माध्यमातून पेमेंट अदा ...\n‘फेसबुक पे’ अखेरअमेरिकेत सादर\n'फेसबुक'ने आपल्या 'फेसबुक', 'व्हॉट्सअॅप', 'मेसेंजर' आणि 'इन्स्टाग्राम' या कंपन्यांच्या माध्यमातून पेमेंट अदा करण्यासाठी 'फेसबुक पे' ही पेमेंट गेट-वे सिस्टीम नुकतीच सादर केली. या सिस्टीमच्या माध्यमातून अमेरिकेत निधी गोळा करणे, इन-गेम खरेदी, कार्यक्रमांची तिकिटे, व्यक्तिगत पेमेंट, फेसबुक मार्केट प्लेसवर पेजेस आणि व्यापारी पेमेंट करण्याची संधी मिळणार आहे.\n'फेसबुक'चे उपाध्यक्ष (मार्केटप्लेस आणि कॉमर्सविंग) देबोराह लियू यांनी मंगळवारी रात्री या संदर्भात निवेदन प्रसारित केले. 'गेल्या काही वर्षांपासून फेसबुकची स्वतंत्र पेमेंट गेट-वे सिस्टीम उभी करण्याचा आमचा प्रयत्न होता. या माध्यमातून मोठ्या प्रमाणावरील उपभोक्त्यांपर्यंत पोहोचण्याचा आमचा मानस आहे,' असे लियू यांनी निवेदनात स्पष्ट केले आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार 'फेसबुक' आणि 'मेसेंजर'वर काही टप्प्यांनंतरच 'फेसबुक पे'चा वापर करता येणार आहे. त्यासाठी 'फेसबुक अॅप' किंवा वेबसाइटवर जाऊन सेटिंगमध्ये जाण्याची गरज आहे. त्यानंतर 'फेसबुक पे'वर जाऊन पेमेंट मेथड जोडणे आवश्यक आहे. त्यानंतरच ग्राहकांना 'फेसबुक पे'चा वापर करता येईल.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\nसर्व जण हैराण; रिलायन्सचे १०३ कोटीचे शेअर गहाण ठेवले...\nसोन्याची विक्रमी घोडदौड सुरूच ; जाणून घ्या आजचा भाव...\nनोकरदारांसाठी खूशखबर; 'या' निर्णयाने भविष्याची पुंजी वा...\nसुवर्ण झेप ; जागतिक बाजारात सोने प्रथमच २००० डॉलरपार...\nफेसबुक पे लाँच, पेमेंट करण्याचा एक नवा पर्याय खुला महत्तवाचा लेख\nअंबानींचा आणखी एक मास्टर स्ट्रोक; २७ कोटींनी विकत घेणार ही कंपनी\nरिलायन्सच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; केला हा पराक्रम\nबँकांसाठी वाइट बातमी; करोनामुळे २० वर्षात अस प्रथम होणार\nकरोना काळात भारतीय बँकेचा नफा ८१ टक्क्यांनी वाढला\nगुगलचा नवा भागिदार; या कंपनी गुंतवले ४५० मिलियन डॉलर्स\nकरोना काळात भारतीय कंपनीचा अटकेपार झेंडा; ५८८ कोटींना विकत घेतील ही कंपनी\nदेशकेरळ विमान दुर्घटना टेबलटॉप रनवेमुळे समजून घ्या दुर्घटनेचं कारण\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\nकोल्हापूरब्रह्मनाळमध्ये नवी बोट पोहचताच परत मागितली; मंत्र्याने केला फोन\nदेशचीनमधून बाहेर पडणाऱ्या विदेशी कंपन्यांना गुजरातचे रेड कार्पेट\nदेश'अयोध्येत मशिदीसोबत रुग्णालय उभारण्यासाठी १ महिन्याचा पगार देणार'\nमुंबईराज्यात महावीजबिल घोटाळा; सरकारवर भाजपचा 'हा' गंभीर आरोप\nदेशदिल्लीत १२ वर्षांच्या निर्भयाची मृत्युशी झुंज, ICU मध्ये हलवले\nLive: कोल्हापूरात दिवसभरात २४० करोना बाधित रुग्ण आढळले\n कोकणात गणपती स्पेशल ट्रेन, २ दिवसांत घोषणा\nहेल्थनिरोगी आरोग्यासाठी वयानुसार किती वेळ झोपणे ठरेल योग्य\nआजचं भविष्यमकर : स्वतःच्या आनंदात रममाण व्हाल; वाचा, आजचे राशीभविष्य\nमोबाइलसर्वात जास्त विकला जाणारा अँड्रॉयड फोन झाला स्वस्त; नवी किंमत पाहा\nविज्ञान-तंत्रज्ञानइंडियन ब्रँड Shinco चे ३ जबरदस्त टीव्ही लाँच, जाणून घ्या किंमत-फीचर्स\nरिलेशनशिपभावाच्या संगतीत बहिण बनू शकते एक चांगली व्यक्ती, आम्ही नाही विज्ञान म्हणतंय हे\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/sports/other-sports/toni-nadal-receives-honorary-award-at-the-us-open/articleshow/60484321.cms", "date_download": "2020-08-07T21:31:22Z", "digest": "sha1:LTZ2OURFO7MHD2RNEFQKQZX2RFLP3CZM", "length": 13811, "nlines": 115, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "toni nadal: काका टोनी यांनाही ‘अमेरिकन ओपन’\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nकाका टोनी यांनाही ‘अमेरिकन ओपन’\nरफाएल नदालने गेल्या रविवारी कारकिर्दीत तिसऱ्यांदा अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा जिंकली. मात्र या विजयानंतर कारकिर्दीतील पुढील प्रवासात टोनी नदाल हे राफासह प्रशिक्षक म्हणून नसतील. त्यांना प्रवास झेपत नाही अन् राफाने थाटलेल्या अकादमींवर लक्ष देण्यासाठी त्यांनी नदालच्या प्रशिक्षकपदाला सध्या तरी विराम द्यायचे ठरवले आहे. ही बाब लक्षात घेऊन अमेरिकन ओपन स्पर्धेच्या आयोजकांनी एक अनोखा बक्षीस समारंभ किंबहुना कौतुकसोहळा आयोजित केला होता.\nरफाएल नदालने गेल्या रविवारी कारकिर्दीत तिसऱ्यांदा अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा जिंकली. मात्र या विजयानंतर कारकिर्दीतील पुढील प्रवासात टोनी नदाल हे राफासह प्रशिक्षक म्हणून नसतील. त्यांना प्रवास झेपत नाही अन् राफाने थाटलेल्या अकादमींवर लक्ष देण्यासाठी त्यांनी नदालच्या प्रशिक्षकपदाला सध्या तरी विराम द्यायचे ठरवले आहे. ही बाब लक्षात घेऊन अमेरिकन ओपन स्पर्धेच्या आयोजकांनी एक अनोखा बक्षीस समारंभ किंबहुना कौतुकसोहळा आयोजित केला होता.\nविशेष म्हणजे या छोटेखानी सोहळ्याची कल्पना खुद्द टोनी यांनाही नव्हती. रविवारी फायनल आटोपली अन् स्टेडियममधील प्रेक्षकही घरी परतले. राफाचे पत्रकारांशी बोलणे झाले अन् तोही आर्थर अॅश संकुलात परतला होता. त्यालाही फुरसत होती. ही वेळ साधून अमेरिकन ओपनच्या आयोजन मंडळातील अधिकारी पुढे सरसावले. राफा आणि टोनी यांनी एकत्र बोलावले गेले. फोटोसाठी पोझ दिली गेली अन् हळूच अमेरिकन ओपनची एक लहानगी ट्रॉफी टोनी नदाल यांना देण्यात आली. राफाच्या हस्ते ही ट्रॉफी टोनी यांना देण्यात आली.\nएरव्ही राफाचा सामना, सराव अशावेळी गंभीर चेहऱ्यांने वावरणाऱ्या टोनी यांच्या चेहऱ्यावर हसू उमटले. एवढी वर्षे राफासह ही वाटचाल करणाऱ्या टोनी यांना आपला असाही सन्मान होईल, याची कल्पनादेखील नव्हती. अशीच ट्रॉफी यंदा फ्रेंच ओपनेही टोनी यांना देऊ केली होती. अमेरिकन ओपनच्या इतिहासात अशी प्रशिक्षकाला ट्रॉफी देण्याची ही पहिलीच वेळ आहे.\nराफाच्या उफांत्य सामन्यादरम्यान टोनी यांची मुलाखतही घेण्यात आली. ते म्हणालेः ‘मला छान वाटते आहे. होय ही माझी अखेरची ग्रँडस्लॅम स्पर्धा आहे. कुटुंबाला वेळ द्यायचा आहे. एवढी वर्षे स्पर्धांच्या कार्यक्रमांमुळे त्यांच्यापासून दूर राहिलो’. टोनी हसत राहतात. आपल्या पुतण्याची कारकीर्द घडण्यात मोठा हातभार लागल्याचे समाधान टोनी नदाल यांच्या चेहऱ्यावर दिसत राहते.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\nप्रभू रामचंद्र आणि नरेंद्र मोदी यांच्या एका फोटोवरून सु...\n'अयोध्या तो झांकी है उसके, बाद भी बहुत कुछ बाकी है'...\n'मोदींचे कौतुक करणाऱ्या बबिता फोगटवर कृपादृष्टी, बेरोजग...\nतुम्ही आम्हाला रोखू शकत नाही...; सोशल मीडियावर धुमाकूळ ...\nहिंगिसला दुहेरी मुकुट महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nविराटने ९ वर्षानंतर केला सचिनबद्दलचा खुलासा\nधोनीबाबत रोहित शर्माचे मोठे वक्तव्य; म्हणाला...\nविक्रमाची संधी होती, तरी घेतला धक्कादायक निर्णय\nIPL धोनीच्या निवडीसाठीचे मापदंड असू शकत नाही\nसचिनमुळे सर्वोत्तम गोलंदाजी करू शकलो- ब्रेट ली\n'राहुल द्रविडच्या सल्ल्याने माझी फलंदाजी चांगली झाली'\nLive: कोल्हापूरात दिवसभरात २४० करोना बाधित रुग्ण आढळले\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\nनागपूरअनैतिक संबंधात अडचण ठरणाऱ्या पतीची प्रियकराच्या मदतीने हत्या\nनागपूरनागपुरातील करोनाचा 'हा' आकडा चिंता वाढवणारा\nअन्य खेळ'राम मंदिराच्या भूमी पुजनाची शिळा अनेकांच्या छातीवर ठेवलीए' मोदीविरोधकांना डिवचले\nदेश'पावसामुळे धावपट्टीचा अंदाज न आल्याने विमानाला अपघात'\nक्रिकेट न्यूजभारतात २०२१ साली टी-२० विश्वचषक; तीन वर्षांत होणार तीन वर्ल्डकप\nदेशकेरळ विमान दुर्घटना टेबलटॉप रनवेमुळे समजून घ्या दुर्घटनेचं कारण\nमुंबईरिया चक्रवर्तीची ८ तास चौकशी; कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता\nमोबाइलसर्वात जास्त विकला जाणारा अँड्रॉयड फोन झाला स्वस्त; नवी किंमत पाहा\nविज्ञान-तंत्रज्ञानइंडियन ब्रँड Shinco चे ३ जबरदस्त टीव्ही लाँच, जाणून घ्या किंमत-फीचर्स\nहेल्थनिरोगी आरोग्यासाठी वयानुसार किती वेळ झोपणे ठरेल योग्य\nधार्मिकश्रीकृष्ण नीती: 'हे' ११ निर्णय ठरले महाभारताचे टर्निंग पॉइंट; वाचा\nकार-बाइककिआ सॉनेटपासून टाटा HBX पर्यंत, ऑगस्टमध्ये या ४ कार येताहेत\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/marathi-news-parbhani-school-issue-3129", "date_download": "2020-08-07T21:12:36Z", "digest": "sha1:6OR5HJPHT5A2OBQUK27YW2LIUJGVBRKC", "length": 10073, "nlines": 132, "source_domain": "www.saamtv.com", "title": "परभणीतल्या शाळेत 3 चिमुकल्यांना अमानुष मारहाण आणि लैंगिक छळ | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपरभणीतल्या शाळेत 3 चिमुकल्यांना अमानुष मारहाण आणि लैंगिक छळ\nपरभणीतल्या शाळेत 3 चिमुकल्यांना अमानुष मारहाण आणि लैंगिक छळ\nपरभणीतल्या शाळेत 3 चिमुकल्यांना अमानुष मारहाण आणि लैंगिक छळ\nरविवार, 16 सप्टेंबर 2018\nपरभणीतल्या शाळेत 3 चिमुकल्यांना अमानुष मारहाण आणि लैंगिक छळ\nVideo of परभणीतल्या शाळेत 3 चिमुकल्यांना अमानुष मारहाण आणि लैंगिक छळ\nमाणुसकीला काळीमा फासणारी घटना परभणीत समोर आलीय. परभणीच्या श्री गणेश वेदपाठशाळेत वेदशास्त्रसंपन्न होण्यास शिकणाऱ्या तीन कोवळ्या मुलांवर संस्थाचालकांच्या नात्यातील अल्पवयीन मुलांनी लैंगिक अत्याचार केल्याच्या घटनेने एकच खळबळ उडालीय.\nया प्रकरणी पाठशाळेचे संचालक सुधीर कुलकर्णी आणि इतर दोघांविरुद्ध परभणीच्या नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून कुलकर्णी यांना अटक करण्यात आलीय. तक्रार करण्यास गेलेल्या दोन मुलांनी जेव्हा त्यांच्यावर काय अत्याचार झाले याबाबत सांगायला सुरूवात केली तेव्हा त्यांचा जाब घेणारे पोलीस अधिकारी आणि कर्मचारीदेखील चक्रावून गेले.\nमाणुसकीला काळीमा फासणारी घटना परभणीत समोर आलीय. परभणीच्या श्री गणेश वेदपाठशाळेत वेदशास्त्रसंपन्न होण्यास शिकणाऱ्या तीन कोवळ्या मुलांवर संस्थाचालकांच्या नात्यातील अल्पवयीन मुलांनी लैंगिक अत्याचार केल्याच्या घटनेने एकच खळबळ उडालीय.\nया प्रकरणी पाठशाळेचे संचालक सुधीर कुलकर्णी आणि इतर दोघांविरुद्ध परभणीच्या नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून कुलकर्णी यांना अटक करण्यात आलीय. तक्रार करण्यास गेलेल्या दोन मुलांनी जेव्हा त्यांच्यावर काय अत्याचार झाले याबाबत सांगायला सुरूवात केली तेव्हा त्यांचा जाब घेणारे पोलीस अधिकारी आणि कर्मचारीदेखील चक्रावून गेले.\nज्याचा प्रचंड लैंगिक छळ झाला असा तिसरा मुलगा त्याच्या गावी इस्पितळात उपचार घेत असून, त्याच्या जखमांवर डॉक्टरांना कितीतरी टाके घालावे लागले आहेत. या मुलांवर घृणास्पदरीत्या छळ झाल्याचं समोर आलंय... गेल्या महिन्यापासून या मुलांवर लैंगिक अत्याचार सुरू होते.\nअत्याचार करणारे दोघेही त्याच शाळेचे विद्यार्थी आहेत. मुलांना नग्न करून उलटे टांगणे, पाइपने जबर मारहाण करणे, गुप्तांगास दोरी बांधून ओढणे असे घृणास्पद प्रकार केले गेले. या प्रकाराकडे संस्थाचालक कुलकर्णी यांनी डोळेझाक केल्याचे पालकांनी तक्रारीत म्हटलंय.\nलैंगिक अत्याचार अत्याचार चालक पोलीस\nकैद्यांना लवकरच मिळणार पॅरोल\n  कोरोनामुळे कारागृहातील कैद्यांची संख्या कमी करण्यासाठी दीड महिन्यापूर्वी...\nVIDEO| पुरोगामी महाराष्ट्रात चाललंय काय \nकरणी, भानामती, काळी जादू असे प्रकार अलिकडच्या काळात वाढीस लागलेत. लोणावळा आणि...\n महिलेचं विवस्त्र शुटींग करुन त्याने उकळले 19 लाख रुपये...\nखारघर - घरकामासाठी बाई पाहिजे असे सांगून महिलेचे पाच वर्षे लैंगिक शोषण केले. तसेच...\n#MeToo : माझ्यावरही झाला होता लैंगिक अत्याचार : फातिमा सना शेख\nमुंबई : 'दंगल'मध्ये आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकलेल्या फातिमा सना शेख...\nMe Too : 'मी टू' बद्दल तनुश्री बोलणार हार्वर्ड विद्यापीठात\nमुंबई : 'मी टू' मोहीम सुरु करुन अभिनेत्री तनुश्री दत्ताने बॉलिवूडमधील लैंगिक...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A0/14", "date_download": "2020-08-07T22:10:36Z", "digest": "sha1:V7EBBMDEHVGZFU2MCNF7DAF5LRMOYZNA", "length": 5254, "nlines": 84, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "Page14 | मुंबई-विद्यापीठ: Latest मुंबई-विद्यापीठ News & Updates, मुंबई-विद्यापीठ Photos&Images, मुंबई-विद्यापीठ Videos | Maharashtra Times\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nयुवती सेनेची नगरमध्ये स्थापना\nनगरमध्ये युवती सेनेची स्थापना\nसोनोपंत दांडेकरचा इस्रायलला अभ्यासदौरा\nएफवायच्या विद्यार्थ्यांची प्रवेश ‘परीक्षा’\nबहारदार ‘कलासंगम’ची आज, उद्या पर्वणी...\nमुंबई विद्यापीठ अभ्यासक्रमात विदर्भाचे चार कवी\nअशी होईल पदवी विद्यार्थ्यांची नोंदणी\nबी. कॉम. सत्र ६ मध्ये मुलींची बाजी\nप्लॅनेट कॅम्पस... मोलाचा सल्ला\n‘आयटी’ची प्रश्नपत्रिका १०० टक्के ‘कॉपी पेस्ट’\nइंजिनीअरिंगची प्रश्नपत्रिका ‘कॉपी पेस्ट’\nभावी वैमानिकांच्या स्वप्नांना तडाखा\nकल्याण उपकेंद्रात नवीन अभ्यासक्रम\nकॉलेजे उशिरा सुरू होणार\nमुंबई विद्यापीठाची परीक्षा रद्द नाही: तावडे\nशासकीय विधी कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात\nविद्यापीठाला हे झेपणार आहे का\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/video/news/dtc-bus-drivers-call-off-strike/videoshow/47251078.cms", "date_download": "2020-08-07T21:42:21Z", "digest": "sha1:KUMVKN6HPPM4ZUCGZYNUISS4CXZZWWQP", "length": 8547, "nlines": 100, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nDTC बस चालकांचा संप मागे\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nआणखी व्हिडीओ व्हिडीओ न्यूज\nकेरळमध्ये एअर इंडियाच्या विमानाला अपघात\nलॉकडाउनमध्ये साकारली 'इकोफ्रेंडली' सायकल\nरामनामात लिहिले संपूर्ण रामायण, पंतप्रधान मोदींना देणार भेट\nमुंबई पोलिस आयुक्तांना सक्तीच्या रजेवर पाठवा- अतुल भातखळकर\nकेरळमध्ये भूस्खलन: १५ मजूर मृत्युमुखी, बचावकार्य सुरु\nइतर व्हिडीओ व्हिडीओ न्यूज\nशहिदांच्या कुटुंबाचं दु:ख अनुभवा���ून चांगलंच समजू शकते :...\n'संयुक्त राष्ट्रा'च्या गाडीतील आक्षेपार्ह सेक्स व्हिडिओ...\nसुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी रिया चक्रवर्तीला अट...\nठाण्यात परिचारिकांचं आंदोलन, मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश ज...\nकोकणातील चाकरमन्यांच्या हाकेला धावला सोनू सूद...\nकेरळमधील मलप्पुरम येथे भूस्खलन...\nमुसळधार पावसामुळे दहीसर नदीने धारण केलं रौद्ररुप...\nहरयाणा: सेक्स रॅकेट उघडकीस...\nव्हिडीओ न्यूजकेरळमध्ये एअर इंडियाच्या विमानाला अपघात\nव्हिडीओ न्यूजलॉकडाउनमध्ये साकारली 'इकोफ्रेंडली' सायकल\nमनोरंजनआता गायिकेकडून संकर्षण कऱ्हाडे घेतोय गाण्याचे धडे\nव्हिडीओ न्यूजरामनामात लिहिले संपूर्ण रामायण, पंतप्रधान मोदींना देणार भेट\nव्हिडीओ न्यूजमुंबई पोलिस आयुक्तांना सक्तीच्या रजेवर पाठवा- अतुल भातखळकर\nव्हिडीओ न्यूजकेरळमध्ये भूस्खलन: १५ मजूर मृत्युमुखी, बचावकार्य सुरु\nब्युटीमऊ आणि तजेलदार त्वचेसाठी बनवा घरच्या घरी हा खास ज्यूस\nव्हिडीओ न्यूजसुशांत सिंह प्रकरण : रिया चक्रवर्तीला अटक होणार\nहेल्थसेतुबंधासन ठेवते आपले श्वसनतंत्र मजबूत\nव्हिडीओ न्यूजकोल्हापुरात पंचगंगेने धोक्याची पातळी ओलांडली; पूर सदृश परिस्थिती\nव्हिडीओ न्यूजविहिरीत पडलेल्या महिलेसाठी पोलिसांची जिवाची बाजी\nव्हिडीओ न्यूजमुंबईत भर पावसात भारत गणेशपुरेंचा गाडीतून चोरला मोबाईल\nअर्थ'या' कर्मचाऱ्यांची चांदी; मिळणार ७५ हजार रुपये\nब्युटीहा घरगुती हेअर मास्क करेल तुमची कोंड्यापासून मुक्ती\nव्हिडीओ न्यूजभारतीय कंपनीची करोना लसीची पहिला टप्प्यातील चाचणी यशस्वी\nव्हिडीओ न्यूजकुठेही काम करण्यासाठी आवश्यक १० गुण\nव्हिडीओ न्यूजनागपुरातील राधास्वामी न्यासातील कोव्हिड केअर सेंटरची दैनावस्था\nअर्थअर्थव्यवस्थेला मिळणार बुस्टर; १० हजार कोटींची अतिरिक्त रक्कम बाजारात\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://marathibrain.com/pm-modi-critices-sharad-pawar-regarding-satar-loksabha-constituency-elections/", "date_download": "2020-08-07T20:40:18Z", "digest": "sha1:EQXPPYL7YHP3VMCSSTGOFC443GMLSXSS", "length": 11873, "nlines": 162, "source_domain": "marathibrain.com", "title": "मोदींचा सवाल, \"शरद पवार साताऱ्यातून का लढत ���ाहीत ?\" - MarathiBrain.com", "raw_content": "\nआरोग्यमंत्री राजेश टोपे यांना मातृशोक\nवातानुकूलित लोकल रेल्वेविषयी अद्याप स्पष्टता नाही\nराज्यशासनाचे शेतकऱ्यांसाठी कौशल्याधारित प्रशिक्षण कार्यक्रम\nराज्यातील ६० टक्के उद्योगधंदे अद्याप बंदच\nHome देश-विदेश मोदींचा सवाल, “शरद पवार साताऱ्यातून का लढत नाहीत \nमोदींचा सवाल, “शरद पवार साताऱ्यातून का लढत नाहीत \nउदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदींची साताऱ्यात सभा\nसातारा हा राष्ट्रवादीचा गड मानला जात असतानाही पक्षाचे अध्यक्ष शरद पवार निवडणूक का लढवत नाहीत अशी खोचक टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. विधानसभा निवडणुकीसोबतच पार पडणाऱ्या सातारा लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणूकीच्या प्रचारात मोदी बोलत होते. उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ मोदी साताऱ्यात आयोजित सभेत उपस्थित होते.\nउदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदींची साताऱ्यात सभा आयोजित करण्यात आली होती.\nराष्ट्रवादीतून बाहेर पडून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या उदयनराजे भोसले यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी साताऱ्यात आले होते. या सभेत बोलताना पंतप्रधान मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीका केली. “सातारा राष्ट्रवादीचा गड मानला जातो, त्यामुळे शरद पवारांनी उदयनराजे यांच्याविरोधात पवारांनी निवडणूक लढवावी, अशी मागणी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केली होती. मग तरीही शरद पवार साताऱ्यातून निवडणूक का लढत नाहीत पृथ्वीराज चव्हाण साताऱ्यातून लढण्यास नकार का दिला पृथ्वीराज चव्हाण साताऱ्यातून लढण्यास नकार का दिला” असे खोचक सवाल यावेळी मोदींनी केले.\nसोबतच, सातारा ही त्यांची गुरुभूमी असल्याचे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे. ते म्हणाले, “साताऱ्याने देशाला यशवंतराव चव्हाण यांच्यासारखा नेता दिला. माझे गुरु लक्ष्मणराव इनामदार हे याच पुण्यभूमीतले होते. त्यामुळे सातारा ही माझी गुरुभूमी आहे.”\nकाँग्रेसच्या काळात झाले होते तीन सर्जिकल स्ट्राईक \nउदयनराजे भोसले यांनी मागील महिन्यात सातारा लोकसभेच्या खासदारकीचा राजीनामा देऊन भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे सातारा लोकसभेची पोटनिवडणूक महाराष्ट्र विधानसभा न���वडणुकीसोबत होत आहे.\nPrevious articleआशियातील सर्वात लांब बोगद्याला डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे नाव देण्याचा केंद्राचा निर्णय\nNext articleविविध वृत्तसमूहांकडून होणार फेसबुकला बातमी पुरवठा\nजी. सी. मुर्मु देशाचे नवे ‘नियंत्रक व महालेखापरीक्षक’\nआरबीआयच्या नव्या पतधोरणात व्याजदरात बदल नाही\nजम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मुर्मु यांचा राजीनामा ; मनोज सिन्हा नवे उपराज्यपाल\nशासनातर्फे ऑनलाईन वर्गांविषयी शाळांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर\nकोरोना रुग्णांवरील अ‍ॅझीथ्रोमायसीनचे वापर थांबवणार : आयसीएमआर\nट्विटरचे नवे ‘सेल्फ एडिट फिचर’\nचीनमधील विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यासाठी भारत सज्ज\nन्यायालयीन निर्णयांना राजकीय रंग देणे म्हणजे न्यायसंस्थेचा अपमान : सर्वोच्च न्यायालय\nआता बीसीसीआय माहिती अधिकारांतर्गत\nआतापर्यंत ३६ हजार प्रवासी विदेशातून मुंबईत दाखल\nअंगणवाडी कार्यकर्त्यांच्या मानधनात वाढ\nविश्लेषणात्मक व माहिती पत्रकारितेतील एकमेव मराठी ई-दालन. Analytical & Informative Journalism in Marathi. बातम्या आणि बरंच काही.\nआरोग्यमंत्री राजेश टोपे यांना मातृशोक\nवातानुकूलित लोकल रेल्वेविषयी अद्याप स्पष्टता नाही\nराज्यशासनाचे शेतकऱ्यांसाठी कौशल्याधारित प्रशिक्षण कार्यक्रम\nराज्यातील ६० टक्के उद्योगधंदे अद्याप बंदच\nसेंद्रिय पीक मोहीमेतून रोजगार निर्मिती करण्याची केंद्राची योजना\n‘सॉल्फरिनोची लढाई’ आणि ‘रेडक्रॉस’ची स्थापना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mr.makewineandbeer.net/bottle/what-happens-when-you-start-chugging-irish-car-bombs-at-7am-0f7f97/", "date_download": "2020-08-07T20:55:29Z", "digest": "sha1:AI6EVJXS7NY5EDLW2D7TMOPL4NZQOOC7", "length": 10809, "nlines": 28, "source_domain": "mr.makewineandbeer.net", "title": "आपण सकाळी at वाजता आयरिश कार बॉम्ब चघळण्यास सुरवात केल्यास काय होते?", "raw_content": "\nआपण सकाळी at वाजता आयरिश कार बॉम्ब चघळण्यास सुरवात केल्यास काय होते\nवर पोस्ट केले ०३-११-२०१९\nआपण सकाळी at वाजता आयरिश कार बॉम्ब चघळण्यास सुरवात केल्यास काय होते\nते सुंदर नाही आणि चांगलेही संपत नाही.\nमी फेब्रुवारी २०१० मध्ये ग्रँड रॅपीड्समध्ये गेलो आणि बीओबी येथे क्रश आणि इव्ह (नाईट क्लब) चे जनरल मॅनेजर म्हणून सुरूवात केली. माझ्या कर्मचार्‍यांकडून मला प्रथम भेट देण्याचे आमंत्रण येत्या सेंट पॅट्रिक डे साठी होते. . माझ्यासाठी दुर्दैवी, मी बुधवारी, 17 मार्चला होतो.\nमॅकेफॅड�� (आता वाल्ड्रॉन पब्लिक हाऊस) येथील डाउनटाउन जीआर येथे सकाळी 7 वाजता माझ्या काही बारटेंडर्सना मी चमकदार आणि लवकर भेटलो. दरवाजावरून चालण्याच्या minutes मिनिटातच, बारच्या समोर माझ्यासमोर आयरिश कार बॉम्ब होता, जेम्ससनच्या दुसर्‍या शॉटचा साइडकार होता. मी आधीच्या व्यक्तीला खुपसले, नंतरचे गोळी झाडले. यामुळे चाके सैल झाली जेणेकरून ते सहजपणे बसमधून खाली पडतील. त्यानंतर बस त्वरीत रुळावरुन उतरली आणि ब्लॅकआउट भागातून बाहेर आली.\nमला जवळच्या बार, फ्लॅनिगन्सकडे 800 मीटर चालणे आठवत नाही, परंतु मला माहित आहे की मी तिथे होतो कारण एखाद्याने मला जवळजवळ सर्व स्टाफसह प्रदर्शन असलेला एक फोटो दर्शविला होता.\nमाझी पुढील अस्पष्ट आठवण बीओबीतील दुसर्‍या ठिकाणी मॅनेजर, लू, यांनी हलवून टाकली, मी स्क्वेअरवरील टॅव्हर्नच्या दुसर्‍या बारच्या समोरून आयनिया बाजूने रस्त्यावर अडकलो. मी आत होता की नाही हेदेखील मला माहित नाही, परंतु माझ्या शेजारीच माझा एक छोटासा खड्डा होता. ते 11 ए होते.\nलूला अक्षरशः मला उचललं. माझ्या हाताखाली, तो मला पुन्हा बर्नीच्या आठवड्याच्या शेवटी त्याच्या अपार्टमेंटमध्ये घेऊन गेला. मला चालणे फारच आठवते. मग मी सकाळी 6 किंवा 7 वाजता एखाद्या अनोळखी व्यक्तीच्या पलंगावर उठलो. ती बाईची बेड होती, पण माझ्या शेजारी कोणी नव्हते. माझे कपडे अजूनही चालू होते. जरी माझे बूट. मी कुठे आहे याची मला कल्पना नव्हती.\nमी कधीच नसलेल्या एका अपार्टमेंटमधून शांतपणे फिरलो - कारण तेथे जायचे कसे हे मला माहित नव्हते आणि मला अवांछनीय आहे की नाही हे देखील माहित नव्हते. कोणीतरी मला उत्तर देईपर्यंत मी मेंढपाळपणे \"हॅलो ...\" कुजबुजले. ते लू होते. मला तो त्याच्या बेडरूममध्ये सापडला, जिथे तो व्हिडिओ गेम खेळत असे. त्याने मला त्याच्या बहिणीच्या पलंगावर ठेवले होते. ती वीकेंडला गेली होती.\nजेव्हा तो मला सापडला तेव्हा मी ज्या फॉर्ममध्ये होतो तिथे का संपला याविषयी त्याने मला काही तपशील सांगितले. मी मॅकेफॅडनच्या उर्वरित स्टाफमध्ये सामील होण्यासाठी माझ्याकडे येण्याची खूप धीराने वाट पाहिली. मी आधीच जे काही केले आहे ते असूनही मी टॉवेलमध्ये टाकायला तयार नाही.\nमी स्वतःस वर फेकण्यास भाग पाडले, माझ्या चेह on्यावर थंड पाणी फेकले, स्वत: ला गोळा केले आणि मॅकफॅडनकडे परत जाण्यासाठी मी लढा दिला. जेव्हा ���म्ही मोर्चावर पोहोचलो तेव्हा सुरक्षेने मला आत येऊ दिले नाही. त्यांनी मला तासांपूर्वी जाण्यास सांगण्यास सांगितले. मी स्पॉटलाइटमध्ये हिरण होते कारण माझा विश्वास नव्हता. काही तासांपूर्वी काय घडले असेल याची मला आठवण नाही. लूने मला सांगितले की ते सर्वात चांगले आहे आणि मला कदाचित एका रात्रीने फोन करून घरी जावे. मी केले.\nया शनिवार व रविवार रोजी मी कामावर परत आल्यावर कर्मचार्‍यांनी माझे “अभिनंदन अच्छे दिन” बद्दल अभिनंदन केले. माझ्या अंदाजानुसार मी तिची दीक्षा उत्तीर्ण केली, परंतु मला माहित आहे की मी स्पष्टपणे अयशस्वी झालो होतो.\nकाल मी सेंट पॅट्रिक डे दोन बिअरसह आणि मला एक चांगली व्यक्ती बनविणार्‍या लोकांसह साजरा केला.\nआज, वार्षिक सेंट पॅट्रिक डे स्ट्रीट पार्टी डाउनटाउन आयरिश ऑन इओनियामध्ये होते (जे २०१० मध्ये एक समस्या नव्हते). माझा एक चांगला मित्र आणि व्यावसायिक सहकारी दर वर्षी डिझाइन आणि व्यवस्थापित करतो. काल मी त्याला एक मजकूर पाठविला आणि आज त्याच्या सहज प्रक्रियेसाठी शुभेच्छा दिल्या. आणि आपण यावर विश्वास ठेवू शकता की नंतर मला रस्त्याने माझ्या स्वत: च्या उलट्या सापडल्या नाहीत.\nजर आपण आज मेजवानी घेत नसल्यास कृपया माझ्यापेक्षा चांगले प्या आणि प्या.\nही सवय लावाएक बार मध्ये मुलगी ..मी सल्ला का देत नाहीआपल्याला बॉयलरमेकर ड्रिंकबद्दल माहित असणे आवश्यक आहेक्राफ्ट बिअर ग्राहक हे बिअर जगाचे लक्ष्य दुकानदार आहेत\nवाईनच्या बाटलीसाठी कोणीही $ 15- 20 पेक्षा जास्त का द्यावे 20 पेक्षा जास्त का द्यावे जर ते कायदेशीर असेल तर मुले कोणत्या नोकरीमध्ये चांगल्या प्रकारे काम करतील जर ते कायदेशीर असेल तर मुले कोणत्या नोकरीमध्ये चांगल्या प्रकारे काम करतील कॅलिफोर्नियामध्ये यूएसडीए सेंद्रिय वाइन शोधणे इतके कठीण का आहे कॅलिफोर्नियामध्ये यूएसडीए सेंद्रिय वाइन शोधणे इतके कठीण का आहे वाइन आणि व्हिस्की उत्पादक ओक का वापरतात वाइन आणि व्हिस्की उत्पादक ओक का वापरतात काही प्रौढ भरपूर वाइन कसे पितात आणि भरपूर पिझ्झा खातात, परंतु चरबी वाढत असल्याचे दिसत नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/health/china-cansino-biologics-company-create-20-crore-vaccine-dosage-a648/", "date_download": "2020-08-07T21:16:57Z", "digest": "sha1:OC4CVOYAFHALDEC2W7RJZ4XA7CWVHSTZ", "length": 32479, "nlines": 394, "source_domain": "www.lokmat.com", "title": "युद्ध जिंकणार! 'या' देशात कोरोनाची लस अंतिम टप्यात; २० कोटी लसींचे डोस तयार होणार - Marathi News | China cansino biologics company to create 20 crore vaccine dosage up | Latest health News at Lokmat.com", "raw_content": "शनिवार ८ ऑगस्ट २०२०\nअल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nपूर्व उपनगरात अखेर व्यापाऱ्यांनी उघडली दुकाने\nगिरगावने अनुभवले पावसाचे रौद्र रूप\n६५ वर्षात... २६८ पुराच्या घटनांत ६९ हजार जणांचा मृत्यू\nऐश्वर्या शेरॉनची १६ बनावट इन्स्टाग्राम अकाउंट\nरिया चक्रवर्तीने महेश भटसह या लोकांना केले होते कॉल्स, रिपोर्टमधून समोर आले सत्य\n\"परम्‍परा, प्रतिष्‍ठा और अनुशासन\" म्हणत जेव्हा बच्चन बहू ऐश्वर्यावर संतापले होते अमिताभ बच्चन, हे होते कारण\nटॅलेंट मॅनेजरचा खुलासा, आत्महत्येच्या एक दिवस सुशांतशी या गोष्टी संदर्भात झाले होती चर्चा\nसमीर शर्माच्या आत्महत्येवर सगळे गप्प का अभिनेता राहुल भटचा सवाल\nसुशांंतचा नंबर ब्लॉक केल्यानंतर रिया चक्रवर्तीने अभिनेत्याच्या ई-मेल अकाऊंटसोबत केली छेडछाड\nसुप्रिया सुळे आणि अजित पवार याचं रक्षाबंधन\nसुशांतला न्याय मिळावाच पण शेतकरी आत्महत्येबद्दलही बोला\nअजित दादा पवारना मुख्यमंत्रीपदावर बघण्याची इच्छा\nकोरोना महामारीच्या अस्ताला सुरुवात \nरक्ताची कमतरता भरून काढण्यासह पोट साफ होण्यास फायदेशीर मका; इतर फायदे वाचून व्हाल अवाक्\nघरी बसून वाढलेला कमरेचा आणि पोटाचा घेर झटपट होईल कमी; फक्त 'हे' ४ उपाय वापरा\nकोरोनानंतर चीनमध्ये एक किडा पसरवतोय नवा व्हायरस, ही आहेत लक्षणं\nमहामारीच्या काळात जॉब मिळवायचा असेल तर 'या' गोष्टी माहीत असायलाच हव्यात; वेळीच जाणून घ्या\ncoronavirus: कोरोनाचा मानवी मेंदूवर होतोय असा परिणाम, नव्या संशोधनातून समोर आली धक्कादायक माहिती\nपनवेलमधील खाजगी कोविड रुग्णालयामार्फत शासनाच्या नियमांचे उल्लंघन; महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे सचिव सुधाकर शिंदे यांच्या अचानक धाडीत उघड\nकेरळ- एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या अपघातात १४ जणांचा मृत्यू; १२३ जण जखमी; १५ गंभीर जखमी\nकेरळमधील विमान अपघातामुळे दु:ख; जखमींची प्रकृती स्थिर राहावी यासाठी प्रार्थना करतो- पंतप्रधान मोदी\nकेरळमध्ये अपघातग्रस्त झालेल्या विमानात एकूण १९१ जण; १८४ प्रवाशी आणि ७ कर्मचाऱ्यांचा समावेश- एअर इंडिया\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांना फोन; एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या अपघाताची घेतली माहिती\nअमरावती- उसळगव्हाण येथे २२ वर्षीय तरुणाची आत्महत्या\nअमरावती: आज १०८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; जिल्ह्यातल्या बाधितांचा आकडा २८७२ वर\nकेरळमध्ये एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाला भीषण अपघात, अक्षरशः दोन तुकडे झाले\nकेरळ- करिपूर विमानतळावर लँडिंग दरम्यान एअर इंडियाचं विमान घसरलं; अनेकजण जखमी\nमुंबई - ईडी कार्यालयातून रिया चक्रवर्ती चौकशीनंतर निघाली\nकल्याण शीळ रस्त्याच्या कामाचा आमदार प्रमोद पाटील यांनी आढावा; एमएसआरडीसी अधिकाऱ्यांसमवेत बैठक\nसुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात रिया चक्रवर्तीची ईडीकडून साडे आठ तास चौकशी; रिया ईडीच्या कार्यालयातून रवाना\nसुशांत सिंह राजपूतची माजी बिझनेस मॅनेजर श्रृती मोदीची ईडीकडून सुरू असलेली चौकशी पूर्ण\nसोलापूर- अक्कलकोटमध्ये कोरोना रुग्णाचा रस्त्यावर मृत्यू; एक तास रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्यानं प्राण सोडला\nकोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी पूर्ण सज्ज राहा; लष्करप्रमुख मनोज नरवणेंकडून फिल्ड कमांडर्सना सूचना\nपनवेलमधील खाजगी कोविड रुग्णालयामार्फत शासनाच्या नियमांचे उल्लंघन; महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे सचिव सुधाकर शिंदे यांच्या अचानक धाडीत उघड\nकेरळ- एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या अपघातात १४ जणांचा मृत्यू; १२३ जण जखमी; १५ गंभीर जखमी\nकेरळमधील विमान अपघातामुळे दु:ख; जखमींची प्रकृती स्थिर राहावी यासाठी प्रार्थना करतो- पंतप्रधान मोदी\nकेरळमध्ये अपघातग्रस्त झालेल्या विमानात एकूण १९१ जण; १८४ प्रवाशी आणि ७ कर्मचाऱ्यांचा समावेश- एअर इंडिया\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांना फोन; एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या अपघाताची घेतली माहिती\nअमरावती- उसळगव्हाण येथे २२ वर्षीय तरुणाची आत्महत्या\nअमरावती: आज १०८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; जिल्ह्यातल्या बाधितांचा आकडा २८७२ वर\nकेरळमध्ये एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाला भीषण अपघात, अक्षरशः दोन तुकडे झाले\nकेरळ- करिपूर विमानतळावर लँडिंग दरम्यान एअर इंडियाचं विमान घसरलं; अनेकजण जखमी\nमुंबई - ईडी कार्यालयातून रिया चक्रवर्ती चौकशीनंतर निघाली\nकल्याण शीळ रस्त्याच्या कामाचा आमदार प्रमोद पाटील यांनी आढावा; एमएसआरडीसी अधिकाऱ्यांसमवेत बैठक\nसुशांत ���िंह राजपूत आत्महत्या प्रकरणात रिया चक्रवर्तीची ईडीकडून साडे आठ तास चौकशी; रिया ईडीच्या कार्यालयातून रवाना\nसुशांत सिंह राजपूतची माजी बिझनेस मॅनेजर श्रृती मोदीची ईडीकडून सुरू असलेली चौकशी पूर्ण\nसोलापूर- अक्कलकोटमध्ये कोरोना रुग्णाचा रस्त्यावर मृत्यू; एक तास रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्यानं प्राण सोडला\nकोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी पूर्ण सज्ज राहा; लष्करप्रमुख मनोज नरवणेंकडून फिल्ड कमांडर्सना सूचना\nAll post in लाइव न्यूज़\n 'या' देशात कोरोनाची लस अंतिम टप्यात; २० कोटी लसींचे डोस तयार होणार\nCoronaVirus News and Latest Upadte : तिसऱ्या टप्प्यातील ट्रायलसाठी ४० हजारांपेक्षा जास्त लोकांना डोस देण्यात येणार आहे.\n 'या' देशात कोरोनाची लस अंतिम टप्यात; २० कोटी लसींचे डोस तयार होणार\nकोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जगभरात हाहाकार निर्माण झाला आहे. जगभरातील अनेक देशातील लोकांचे लक्ष कोरोनाची लस कधी येणार या कडे लागले आहे. अमेरिका, भारत, चीन, लंडन, रशिया या देशातील तज्ज्ञ कोरोनावर औषध आणि लस शोधण्याच्या शर्यतीत पुढे आहेत. ज्या देशातून कोरोना व्हायरस जगभरात पसरला. त्या चीनमध्येही मोठ्या प्रमाणात चाचण्या आणि कोरोना लस तयार करण्याची तयारी सुरू आहे. रॉयटर्सच्या माहितीनुसार, कॅन्सिनो बायोलॉजिक्स नावाची कंपनी परदेशात लसीची मोठी चाचणी घेण्यासाठी ब्राझील, चिली, सौदी अरेबिया आणि रशियाशी चर्चा करत आहे.\nसरकारने दिलेल्या माहितीनुसार चीनमध्ये करोना संक्रमणाचा वेग सध्या मंदावला आहे. लसीची चाचणी करताना ज्या ठिकाणच्या लोकांना कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होत आहे. त्या ठिकाणच्या लोकांवर चाचणी करावी लागते. म्हणून चीन परदेशात चाचणी करण्याच्या प्रयत्नात आहे. सध्या ब्राझिलमध्ये कोरोनाचा संसर्ग वेगाने होत असल्यामुळे आता ब्राझिल कोरोना लसीच्या चाचणीसाठी उत्तम ठरणार आहे. CanSino Biologics चे सह-संस्थापक किउ डोंग्झू यांनी परदेशात चाचणीच्या योजनेबद्दल माहिती दिली आहे.\nडोंग्झू यांनी सांगितले की, तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल लवकरच सुरू होईल. त्यासाठी ४० हजारांपेक्षा जास्त लोकांना डोस देण्यात येणार आहे. CanSino Biologics या कंपनीने Ad5-nCov नावाची कोरोना लस विकसित केली आहे. Ad5-nCov ही पहिली लस आहे ज्याची चाचणी चीनमधील रुग्णांवर करण्यात आली.\nकंपनीतील तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार Ad5-nCov ���सीच्या दुसर्‍या टप्प्याच्या चाचणी दरम्यान, ५०० पेक्षा जास्त लोकांना लस देण्यात आली, ज्याचे सकारत्मक परिणाम दिसून आले. ही कंपनी चीनमध्ये एक नवीन फॅक्टरी निर्माण करणार आहे. २०२१ च्या सुरूवातीस, या लसीचे उत्पादन येथे सुरू होईल. साधारणपणे एका वर्षात या कंपनीने १० ते २० कोटी लसीचे डोस तयार केले जातील.\nदरम्यान कोरोनावर उपचारांसाठी लस तयार करण्यासाठी मॉडर्ना, ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि भारत बायोटेक कंपनीची लस शर्यतीत पुढे आहे. लवकरच या लसीचे अंतीम टप्प्यातील ट्रायल सुरू होण्याची शक्यता आहे. कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी गंभीर आजारात वापरात असलेल्या औषधांचा वापर केला जात आहे. त्यात रेमडिसीवर, फेबिफ्लू, डेक्सामेथासोन या औषधांचा समावेश आहे. अनेक विदेशी कंपन्यांचे जेनेरिक औषध तयार करण्यासाठी भारताकडून परवानगी देण्यात आली आहे.\n कोरोना विषाणूंना नष्ट करणार 'कोरोनाविर'; 'या' औषधानं रोखता येईल विषाणूंची वाढ\nCoronaVirus News : लस पुढील वर्षापर्यंत येण्याची शक्यता नाही - केंद्र सरकार\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nCoronaVirus Positive NewsHealthcorona virusकोरोना सकारात्मक बातम्याआरोग्यकोरोना वायरस बातम्या\nदेवळ्यातील १२ रुग्णांनी केली कोरोनावर मात\nआवै दौ करौना-फरौना... कोरोनाची जनजागृती करणाऱ्या महानायकाचा बंगला सील\nपरभणी जिल्ह्यात ३ तर गंगाखेडमध्ये ८ दिवसांची संचारबंदी\n राजभवनमधील आता 24 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह\n कोरोनाच्या संकटात देशातील 62 टक्के मुलांचं थांबलं शिक्षण, धक्कादायक अहवाल\nCoronaVirus News : राजभवनाचे १६ कर्मचारी पॉझिटिव्ह आल्यानं महापालिका खडबडून जागी, तातडीनं राबवल्या उपाययोजना\nरक्ताची कमतरता भरून काढण्यासह पोट साफ होण्यास फायदेशीर मका; इतर फायदे वाचून व्हाल अवाक्\nघरी बसून वाढलेला कमरेचा आणि पोटाचा घेर झटपट होईल कमी; फक्त 'हे' ४ उपाय वापरा\nपावसाळ्यातच नाही तर कोणत्याही ऋतूत 'हे' सोपे उपाय वापरून सर्दी, खोकल्याला ठेवा दूर\n कोरोनाला नष्ट करण्यासाठी 'चमत्कारीक लस' तयार; 'या' देशातील तज्ज्ञांचा दावा\n कोरोनाचं नवीन औषध 'एविप्टाडील' आलं; फक्त ४ दिवसात प्रभावी ठरणार, तज्ज्ञांचा दावा\n कोरोनाचा मृत्यूदर कमी करण्यासाठी प्लाझ्मा थेरेपी निरुपयोगी; संशो��नातून तज्ज्ञांचा दावा\nसुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवावा की मुंबई पोलिसांकडेच ठेवावा... तुम्हाला काय वाटतं\nमुंबई पोलीस सक्षम cbiकडे देणं आवश्यक\nमुंबई पोलीस सक्षम (203 votes)\ncbiकडे देणं आवश्यक (349 votes)\nकोरोना महामारीच्या अस्ताला सुरुवात \nराम मंदिर पायाभरणीनिमित्त घरोघरी दिवाळी साजरी करा\nसुशांतला न्याय मिळावाच पण शेतकरी आत्महत्येबद्दलही बोला\nअजित दादा पवारना मुख्यमंत्रीपदावर बघण्याची इच्छा\nसुप्रिया सुळे आणि अजित पवार याचं रक्षाबंधन\nपरदेशी कामगारांसाठी कुवैत सरकारचा नवीन मसूदा\nबकरी ईदला कुर्बानी नाही, रक्तदान करा\nगणेश उत्सव नाही पुण्यातील मंडळे सेवा उत्सव करणार\nN95 मास्कचा जन्म कसा झाला \nतरुणीच्या गुप्तांगातून स्वॅब घेतला, नवनीत राणा संतापल्या\nलुटारू नवरी : पहिल्या पतीकडून लुटले 1 कोटी, दुसऱ्याकडून 45 लाख, तिसऱ्यासोबत पळाली अमेरिकेला\n १४ वर्षाच्या मुलीला दारू पाजून नराधमांनी केला गँगरेप\n सीरम इन्स्टिट्यूटनं जाहीर केली लसीची किंमत, फक्त २२५ रुपयांत मिळणार कोरोना लस\nकोरोनानंतर चीनमध्ये एक किडा पसरवतोय नवा व्हायरस, ही आहेत लक्षणं\ncoronavirus: कोरोनाचा मानवी मेंदूवर होतोय असा परिणाम, नव्या संशोधनातून समोर आली धक्कादायक माहिती\nमुख्यमंत्री गेहलोतांकडून भाजपाच्या महाराणींना खास गिफ्ट; काँग्रेस सरकार होणार स्थिर\nShocking: तीन महिन्यांत दहा कलाकारांनी केली आत्महत्या; नाव वाचून बसेल धक्का\nखूशखबर : 10 ऑगस्टपर्यंत येऊ शकते 'रशियन' कोरोना लस; आरोग्य मंत्री म्हणाले, परीक्षण पूर्ण\nमॉडेलिंग सोडून UPSC दिली; ऐश्वर्या श्योराण पहिल्याच फटक्यात IAS बनली\nगुलाबाची कळी कशी हळदीने माखली... पाहा, राणा दग्गुबाती व मिहिका बजाजच्या हळदीचे खास फोटो\nबैरूतमधील स्फोट; १६ जणांना अटक\nवडील पाठपुरावा करीत असताना त्रयस्थांच्या याचिकेची गरज काय\nकेरळात दरड कोसळून १५ ठार, ५६ जण ढिगाऱ्याखाली अडकले\nअल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nपूर्व उपनगरात अखेर व्यापाऱ्यांनी उघडली दुकाने\n'Air India Plane Crash' : केरळमध्ये एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाला भीषण अपघात; १५ जणांचा मृत्यू, १२३ जण जखमी\n'Air India Plane Crash' : विमानाला झालेल्या अपघातात पायलट दीपक साठेंचा मृत्यू; हवाई दलात बजावली होती सेवा\n आता कोकणवासीयांसाठी १० दिवसांचा क्वारंटाइन, शासन आदेश आला\nअपघातात एअर ��ंडिया एक्स्प्रेसच्या विमानाचे दोन तुकडे झाले, पण...\nAir India Express Accident: ...अन् रनवेवरून एअर इंडियाचं विमान दरीत कोसळलं; जाणून घ्या शेवटच्या क्षणांमध्ये काय घडलं\nCoronaVirus News: इस्रायलचे शास्त्रज्ञ मायदेशी परतले; भारताचा मित्र लवकरच 'पॉझिटिव्ह' बातमी देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/pune-news/decrease-in-rates-of-fruits-due-to-increase-in-arrivals/articleshow/70833375.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article3", "date_download": "2020-08-07T22:02:23Z", "digest": "sha1:W62PTK5XKQQHWDXBPFX6I3S2NWMF3NVY", "length": 12212, "nlines": 111, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nआवक वाढल्याने फळभाज्यांच्या दरांत घट\nआवक वाढल्याने फळभाज्यांच्या दरात घट\nम. टा. प्रतिनिधी, पुणे गेल्या आठवड्याच्या तुलनेत फळभाज्यांची आवक वाढल्याने गुलटेकडी मार्केट यार्डात भाजीपाला विभागात भेंडी, गवार, दोडका, काकडी, कारली आणि\nघेवड्याच्या दरांत घट झाली आहे़ तर कांद्याची आवक घटल्याने आाणि तुलनेने मागणी वाढल्याने दरात वाढ झाली आहे़ अन्य फळभाज्यांचे दर स्थिर आहेत. मार्केट यार्डात रविवारी १५० गाड्यांची आवक झाली. आंध्र प्रदेश, तमिळनाडू आणि कर्नाटक येथून १४ ते १५ टेम्पो हिरवी मिरची, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू येथून ३ ते ५ टेम्पो शेवगा, कर्नाटक आणि गुजरातमधून ७ ते ८ ट्रक कोबी, इंदूरहून ५ ते ६ टेम्पो गाजर, कर्नाटकातून ३ ते ४ टेम्पो घेवडा, मध्य प्रदेश आणि गुजरातमधून पाच ते सहा हजार गोण्या लसणाची आवक झाली. स्थानिक भागातून १५०० ते १६०० पोती सातारी आले, साडेपाच हजार पेटी टोमॅटो, प्रत्येकी १० ते १२ टेम्पो फ्लॉवर, सिमला मिरची, काकडी आणि तांबडा भोपळ्याची आवक झाली. ४ ते ५ टेम्पो हिरवी मिरची, प्रत्येकी ७ ते ८ टेम्पो गवार, कोबी, ८ ते १० टेम्पो भेंडी, ४ ते ५ टेम्पो शेवग्याची आवक झाली आहे. ३ ते ४ टेम्पो पावटा, १०० पोती भुईमूग शेंगांची आवक झाली. पुणे विभागातून १०० ट्रक कांदा, आग्रा, इंदूर आणि तळेगाव येथून ५५ ते ६० ट्रक बटाट्याची आवक झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत कोथिंबिरीच्या भावात जुडीमागे ७ रुपये, कांदापातच्या भावात ५ रुपये, पालक ८ रुपये, पुदिना, राजगिरा, चवळईच्या भावात २ ते ५ रुपयांनी घट झाली आहे, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली. रविवारी मार्केट यार्डात अडीच लाख जुड्या कोथिंबिरीची आवक झाली. ४० हजार जुड्या मेथीची आवक झाली. इतर वस्तूंचे भाव स्थिर होते.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\nprakash ambedkar : अयोध्या हे बौद्धांचे सांस्कृतिक शहर;...\npune : लिफ्ट देऊन महिलेवर बलात्कार, मुंढवामध्ये गुन्हा ...\nसोशल डिस्टनसिंग पाळ, आमच्या ४ मंत्र्यांना लागण; मनसे नग...\nपुण्याचा देशातील ३३ स्मार्ट सिटींमध्ये समावेश महत्तवाचा लेख\nसुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी रिया चक्रवर्तीला अटक होणार\n'संयुक्त राष्ट्रा'च्या गाडीतील आक्षेपार्ह सेक्स व्हिडिओ व्हायरल\nहरयाणा: सेक्स रॅकेट उघडकीस\nमार्क्ससाठी सेक्स घोटाळा: विरोधकांची CBI चौकशीची मागणी\nऔरंगाबादमध्ये जीवाची बाजी लावून तरुणांनी वाचवले बुडणाऱ्या तरुणाचे प्राण\nराफेल विमाने भारतात दाखल, नौदलाकडून स्वागत\nमुंबईरिया चक्रवर्तीची ८ तास चौकशी; कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\nक्रिकेट न्यूजभारतात २०२१ साली टी-२० विश्वचषक; तीन वर्षांत होणार तीन वर्ल्डकप\nकोल्हापूरकोल्हापूरला पुराचा धोका कायम; पंचगंगेची पाणी पातळी ४५ फुटांवर\nजळगावजळगावचं टेन्शन वाढलं; करोनाबाधितांचा 'हा' आकडा धोक्याचा\nनागपूरअनैतिक संबंधात अडचण ठरणाऱ्या पतीची प्रियकराच्या मदतीने हत्या\nदेश'अयोध्येत मशिदीसोबत रुग्णालय उभारण्यासाठी १ महिन्याचा पगार देणार'\nमुंबईदिवसभरात १० हजार ९०६ रुग्णांची करोनावर मात; ३०० दगावले\nमुंबईराज्यात महावीजबिल घोटाळा; सरकारवर भाजपचा 'हा' गंभीर आरोप\nविज्ञान-तंत्रज्ञानइंडियन ब्रँड Shinco चे ३ जबरदस्त टीव्ही लाँच, जाणून घ्या किंमत-फीचर्स\nमोबाइलसर्वात जास्त विकला जाणारा अँड्रॉयड फोन झाला स्वस्त; नवी किंमत पाहा\nहेल्थनिरोगी आरोग्यासाठी वयानुसार किती वेळ झोपणे ठरेल योग्य\nआजचं भविष्यमकर : स्वतःच्या आनंदात रममाण व्हाल; वाचा, आजचे राशीभविष्य\nकार-बाइककिआ सॉनेटपासून टाटा HBX पर्यंत, ऑगस्टमध्ये या ४ कार येताहेत\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/category/current-affairs/page/50/", "date_download": "2020-08-07T20:31:07Z", "digest": "sha1:F5VA5PRTWHTL5PG224ZN6FO3BDTGGJES", "length": 12544, "nlines": 110, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Current Affairs Archives - Page 50 of 84 - Majhi Naukri | माझी नोकरी", "raw_content": "\n(AIIMS) अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत 3803 जागांसाठी भरती (ACTREC) टाटा स्मारक केंद्राच्या ACTREC मध्ये 145+जागांसाठी भरती [मुदतवाढ] IBPS मार्फत 'प्रोबेशनरी ऑफिसर/मॅनेजमेंट ट्रेनी' पदांच्या 1417 जागांसाठी भरती (MAHA TET) महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2019 निकाल (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2020 (NSC) राष्ट्रीय बियाणे महामंडळात 220 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (UPSC CDS) UPSC मार्फत संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (CDS- II) 2020 (NCL) नॉर्थर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये 1007 जागांसाठी भरती (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘कॉन्स्टेबल’ पदाच्या 5846 जागांसाठी मेगा भरती (ITI) औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रवेश प्रक्रिया 2020-21 (NBE) राष्ट्रीय परीक्षा मंडळात 90 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (SEBI) सिक्युरिटीज् & एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया मध्ये 147 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (VVCMC) वसई विरार शहर महानगरपालिकेत 168 जागांसाठी भरती (Indian Army) भारतीय सैन्य भरती 2020 महाराष्ट्र SSC -10 वी निकाल 2020 - SSC Result (ONGC) तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात अप्रेंटिस पदांच्या 4182 जागांसाठी भरती (AAI) भारतीय विमानतळ प्राधिकरणात 180 जागांसाठी भरती (SBI CBO) भारतीय स्टेट बँकेत CBO पदाच्या 3850 जागांसाठी भरती (NIRDPR) राष्ट्रीय ग्रामीण विकास व पंचायती राज संस्थेत 510 जागांसाठी भरती (CRPF) केंद्रीय राखीव पोलीस दलात 789 जागांसाठी भरती (BMC) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 245 जागांसाठी भरती (NMMC) नवी मुंबई महानगरपालिकेत 5543 जागांसाठी भरती (UCIL) युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये 136 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (DRDO) संरक्षण संशोधन व विकास संघटनेत 311 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (NTPC) नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये 275 जागांसाठी भरती (NIRRH) राष्ट्रीय प्रजनन आरोग्य संशोधन संस्थेत विविध पदांची भरती (RCFL) राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लि. मध्ये 393 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (MMRDA) मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत मेगा भरती 2020 (MMRC) मुंबई मेट्रो रेल्वेत 5637 जागांसाठी मेगा ���रती\nवर्तमान भरती: 2020 | प्रवेशपत्र | निकाल\n» IBPS मार्फत ‘प्रोबेशनरी ऑफिसर/मॅनेजमेंट ट्रेनी’ पदांच्या 1417 जागांसाठी भरती\n» (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘कॉन्स्टेबल’ पदाच्या 5846 जागांसाठी मेगा भरती\n» (AIIMS) अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत 3803 जागांसाठी भरती\n» (SBI CBO) भारतीय स्टेट बँकेत CBO पदाच्या 3850 जागांसाठी भरती\n» (CRPF) केंद्रीय राखीव पोलीस दलात 789 जागांसाठी भरती\n» (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2020\n» (NSC) राष्ट्रीय बियाणे महामंडळात 220 जागांसाठी भरती\n» (MMRC) मुंबई मेट्रो रेल्वेत 5637 जागांसाठी मेगा भरती\n» (MMRDA) मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात 16726 जागांसाठी मेगा भरती\n» (NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात मेगा भरती\n» (MPSC) सहायक मोटार वाहन निरीक्षक पूर्व परीक्षा-2020 प्रवेशपत्र\n» (Vizag Steel) राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड- 188 मॅनेजमेंट ट्रेनी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (IAF) भारतीय हवाई दल एयरमन (ग्रुप X & Y - 01/2021) प्रवेशपत्र\n» (MAHA TET) महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा- 2019 अंतरिम निकाल\n» (UPSC Civil Service) नागरी सेवा (मुख्य) परीक्षा 2019 अंतिम निकाल\n» MPSC सुधारित वेळापत्रक\n» CBSE 10वी/12वी परीक्षांचे वेळापत्रक\n» JEE, NEET परीक्षा जुलै-ऑगस्ट होणार \nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-storage-and-dehydration-fruits-and-vegetables-26582?tid=148", "date_download": "2020-08-07T20:47:05Z", "digest": "sha1:OZYLV4SFXXYPTVGRYAKTMIO2T7F25DM2", "length": 19546, "nlines": 182, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi storage and dehydration of fruits and vegetables | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nफळे, भाजीपाल्याचे निर्जलीकरण, साठवणूक\nफळे, भाजीपाल्याचे निर्जलीकरण, साठवणूक\nमंगळवार, 7 जानेवारी 2020\nशून्य ऊर्जा शीतकक्ष हा फळे व भाज्या जास्त काळ ताज्या ठेवण्यासाठी अतिशय स्वस्त पर्याय आहे. या कक्षासाठी कोणत्याही यांत्रिक, रासायनिक आणि विद्युतऊर्जेची आवश्‍यकता नसते. या पद्धतीद्वारे फळे, भाज्यांची साठवणक्षमता टिकवण्यास मदत होते.\nफळे व भाजीपाला काढणीनंतर काही काळातच त्यांचा ताजेपणा कमी होऊन खराब होण्यास सुरुवात होते. त्यामुळे प्रक्रिया करून त्याची गुणवत्ता टिकवणे आवश्‍यक आहे. काढणीनंतर त्यांच्यावर विविध प्रक्रिया व साठवण पद्धतींचा वापर केल्यास होणारे नुकसान टाळता येते.\nशून्य ऊर्जा शीतकक्ष हा फळे व भाज्या जास्त काळ ताज्या ठेवण्यासाठी अतिशय स्वस्त पर्याय आहे. या कक्षासाठी कोणत्याही यांत्रिक, रासायनिक आणि विद्युतऊर्जेची आवश्‍यकता नसते. या पद्धतीद्वारे फळे, भाज्यांची साठवणक्षमता टिकवण्यास मदत होते.\nफळे व भाजीपाला काढणीनंतर काही काळातच त्यांचा ताजेपणा कमी होऊन खराब होण्यास सुरुवात होते. त्यामुळे प्रक्रिया करून त्याची गुणवत्ता टिकवणे आवश्‍यक आहे. काढणीनंतर त्यांच्यावर विविध प्रक्रिया व साठवण पद्धतींचा वापर केल्यास होणारे नुकसान टाळता येते.\nप्रक्रियेमुळे फळे व भाज्या बिगर हंगामात उपलब्ध होतात. त्यांची चव वर्षभर चाखता येते.\nप्रक्रिया केलेल्या उत्पादनांना बाजारात चांगली किंमत मिळते.\nप्रक्रियायुक्त पदार्थ निर्जंतुक केले जातात, त्यामुळे ते खाण्यास सुरक्षित असतात.\nआपत्कालीन परिस्थितीमध्ये प्रक्रियायुक्त डबाबंद फळे व भाज्यांचा उपयोग होतो.\nकाही देशांमध्ये विशिष्ट फळे व भाज्या पिकत नाहीत, तेथे निर्यात केल्यास चांगले परकीय चलन उपलब्ध होते.\nफळांचा गर टिकविण्याची पद्धत\nया पद्धतीमध्ये फळांचा रस हवेच्या कमी दाबावर व कमी तापमानावर आटवून निर्जंतुक केला जातो. त्यानंतर प्लॅस्टिक बॅग किंवा टीनच्या डब्यामध्ये हवाबंद केला जातो.\nहवाबंद केल्यामुळे त्यामध्ये बाहेरील जीवजंतूंचा शिरकाव होत नाही व तो पदार्थ जास्त काळ टिकतो.\nबाजारात मिळणाऱ्या विविध अन्नपदार्थांवर प्रक्रिया केली जाते, त्यामुळे ते जास्त टिकून राहतात.\nलॅमिनेटेड पाऊचमध्ये ठेवलेले अन्नपदार्थ बाजारात सहज उपलब्ध होतात. पाऊचमधील सर्व हवा काढून त्यात नायट्रोजन वायू भरण्यात येतो. नायट्रोजन निष्क्रिय वायू असल्यामुळे पदार्थांवर कुठलीही प्रक्रिया न होता तो जास्त दिवस टिकतो.\nफळे व भाज्या जास्त काळ साठवण्यासाठी सुकवणे ही अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे. निर्जलीकरण म्हणजे भाजीपाल्यातील पाणी बाहेर काढून टाकणे. हे करताना भाजीपाल्यातील पोषकमूल्य आणि पेशीरचना यांमध्ये कोणताही बदल होणार नाही, याची काळजी घेणे आवश्‍यक आहे.\nतांत्रिक पद्धतींच्या वापराने भाजीपाल्यातील पाण्याचा अंश कमी करून साठवण कालावधी वाढविता येतो. भाजीपाल्यातील आर्द्रतेचे प्रमाण कमी झाल्यास, पदार्थ सुरक्षित राहतात.\nफळे व भाज्या जास्त काळ ताज्या ठेवण्यासाठी हा एक अतिशय स्वस्त पर्याय आहे. या कक्षासाठी कोणत्याही यांत्रिक, रासायनिक आणि विद्युतऊर्जेची आवश्‍यकता नसते. या पद्धतीद्वारे फळे व भाज्यांची प्रतवारी व साठवणक्षमता टिकवण्यास मदत होते.\nशून्य ऊर्जा शीतकक्षाची बांधणी\nविटांनी १६५ बाय ११५ सेंमी आकाराचा समतल पृष्ठभाग तयार करावा.\nतयार पृष्ठभागावर ७० सेंमी उंचीची चारी बाजूंनी दुहेरी भिंत बांधावी. दोन भिंतीमध्ये ७.५ सेंमी अंतराची पोकळी ठेवावी.\nकक्षाच्या भिंती पाण्याने व्यवस्थित ओल्या कराव्यात.\nदोन भिंतींच्या दरम्यानची पोकळी ओल्या वाळूने भरावी. यासाठी शक्यतो नदीपात्रातील वाळूचा वापर करावा.\nकक्षावर बांबू, गहू किंवा भाताचा पेंढा व वाळलेले गवत यापासून बनवलेले छप्पर ठेवावे.\nकक्षामध्ये प्लॅस्टिक क्रेट किंवा बास्केटमध्ये फळे व भाजीपाला साठवता येतो.\nथेट सूर्यप्रकाश, पाऊस व धूळ यांपासून कक्षाला संरक्षण देण्यासाठी छप्पर घालणे आवश्‍यक आहे.\nसंपर्क: शैलेश वीर, ७७२०९३४९३३\n(अन्न अभियांत्रिकी विभाग, शिवरामजी पवार ग्रामीण अन्नतंत्र महाविद्यालय, नांदेड)\nखत विटा बांबू bamboo गहू wheat\nनाशिक जिल्ह्यात धरणांच्या पाणलोट क्षेत्रात...\nनाशिक : जिल्ह्यात मोठे ७, तर मध्यम १७ असे एकूण २३ प्रकल्प आहेत.\nजालना जिल्ह्यातील दोन मंडळांत जोरदार पाऊस\nऔरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात गुरुवारी (ता.\nपावसाळी वातावरणामध्ये येणाऱ्या अडचणींवरील...\nसध्या द्राक्ष लागवडीखालील सर्वच भागात बऱ्यापैकी पाऊस झाला.\nबळीराजा चेतना अभियान बंद करण्याचा निर्णय\nमुंबई : विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यात बळीराजा चेतना योजनेला अपयश आले\nबार्शीतील ४३ हजार शेतकरी दुष्काळ निधीपासून वंचितच\nखपली गहू बिस्किटे, हळद पावडर उद्योगात...दसनूर (जि.जळगाव) येथील वैशाली प्रभाकर पाटील यांनी...\nमखानापासून बनवा बर्फी, लाह्या अन् चिक्कीदलदलीच्या क्षेत्रात उगवणारे मखाना हे भरपूर...\nकृषी क्षेत्रामध्ये आहेत व्यावसायिक संधीव्यावसायिक संधी म्हणून शेती व संलग्न बाबींकडे...\nचिकूपासून बनवा आइस्क्रीमआइस्क्रीम हा लहानथोराच्या आवडीचा विषय आहे. त्याला...\nपपईपासून पेपन,पेक्टिन निर्मितीपपईचे फळ पचनास मदत करते. त्याचा गर व बिया औषधी...\nभोपळ्यापासून बर्फी, चिक्कीभोपळा हृदयरोगांसाठी उपयुक्त आहे. यातील घटक...\nचिकूपासून बनवा मूल्यवर्धित पदार्थचिकू (शा. नाव ः मैनिलकारा जपोटा) हे गोड,...\nप्रक्रिया उद्योगातही मशरूमला मागणीवाळवलेल्या मशरूमला बाजारपेठेत चांगली मागणी आणि...\nशेळीच्या दुधापासून दही, लोणी, चीज, मलईशेळीचे दूध पचनास हलके असते. शेळीच्या दुधापासून...\nश्रीवर्धनी सुपारीचे संवर्धन आवश्यकसुपारी हे परपरागीकरण होणारे झाड असल्याने...\nफणसामध्ये आहे प्रक्रिया उद्योगाची संधीफणसातील गरे तसेच बिया खाण्यायोग्य असून गरापासून...\nफणसापासून तयार करा खाकरा, केक अन् लोणचेविविध पदार्थांचे पोषणमूल्य वाढविण्यासाठी फणस बी...\nप्रक्रिया उद्योगात गवती चहाला मागणीगवती चहामध्ये अत्यावश्यक तेल असते. हे तेल सुगंधीत...\nबहुगुणी शेवग्याचे मूल्यवर्धित पदार्थशेवग्यामध्ये उच्च पौष्टिक आणि औषधी मूल्य आहेत....\nप्रक्रिया अन् आरोग्यासाठी शेवगाशेवग्याचे मूळ, फूल, पाने व साल यांचा वापर...\nप्रक्रिया उद्योगाला चालना देणारे मेगा...शेतकरी, प्रक्रिया करणारे आणि किरकोळ विक्रेत्यांना...\nकोकमपासून प्रक्रियायुक्त पदार्थकोकम फळ कच्चे असताना व पिकून लाल रंगाचे झाल्यावर...\nकरवंदापासून बनवा चटणी,जॅम, लोणचेकरवंद प्रक्रियेसाठी मोठ्या भांडवली गुंतवणुकीची...\nकलिंगडापासून तयार करा विविध...कलिंगड फळ खाण्याने किंवा ताजा रस पिल्याने...\nजांभळापासून स्क्वॅश,जॅम,जेलीमे महिन्याच्या शेवटी व जून, जुलै महिन्यात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/pune-news/railway-transport-heavy-rain-halt-1142334/", "date_download": "2020-08-07T22:31:41Z", "digest": "sha1:OLP6PE77BHJP6BZ6EDAZFNWEYPLTWUEB", "length": 16906, "nlines": 215, "source_domain": "www.loksatta.com", "title": "धुवाधार पावसाने द्रुतगती व महामार्गावर वाहतूक विस्कळीत | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nशार्क���्या पिल्लांच्या मासेमारीत वाढ\nसागरी किनारा मार्गचा भराव सुरक्षित\nधुवाधार पावसाने द्रुतगती व महामार्गावर वाहतूक विस्कळीत\nधुवाधार पावसाने द्रुतगती व महामार्गावर वाहतूक विस्कळीत\nमावळ परिसरामध्ये शुक्रवारी झालेल्या धुवाधार पावसाचा फटका पुणे- मुंबई रेल्वे व रस्ते वाहतुकीला बसला\nमावळ परिसरामध्ये शुक्रवारी झालेल्या धुवाधार पावसाचा फटका पुणे- मुंबई रेल्वे व रस्ते वाहतुकीला बसला. कामशेत येथे रेल्वे रुळाखालील खडी व भरावच वाहून गेल्याने दुपारनंतर वाहतूक ठप्प झाली. पुणे- मुंबई द्रुतगती मार्ग व महामार्गावरही मोठय़ा प्रमाणावर पाणी आल्याने दोन्ही रस्त्यांवरील वाहतूक विस्कळीत झाली. रात्री उशिरापर्यंत रस्ते व रेल्वे वाहतुकीची स्थिती सुधारलेली नव्हती. त्यामुळे पुणे- मुंबई दरम्यानच्या संपर्कावर परिणाम झाला. विविध गाडय़ा खोळंबल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. लोहमार्गाखालील भराव टाकण्यात पावसामुळे अडथळे येत असल्याने हे काम पूर्ण होण्यास विलंब लागण्याची चिन्हे आहेत.\nमावळ परिसरामध्ये पहाटे सहापासून जोरदार पावसाला सुरुवात झाली. सकाळनंतर पावसाचा जोर आणखी वाढला. त्यामुळे डोंगर व टेकडय़ांवरून प्रचंड वेगाने पाणी वाहू लागले. कामशेत येथे लोहमार्गाचा काही भाग पाण्याखाली गेला. त्यानंतर पाण्याच्या वेगामुळे लोहमार्गावरील भरावच वाहून गेला. त्यामुळे मुंबईकडून पुण्याकडे येणारी रेल्वे वाहतूक पूर्णपणे थांबविण्यात आली. पुण्याकडे येणाऱ्या सिंहगड, कन्याकुमारी, कोणार्क, सद्याद्री आदी सर्वच गाडय़ा मुंबईतच थांबविण्यात आल्या. काही लांब पल्ल्याच्या गाडय़ा लोणावळा व इतर स्थानकामध्ये अडकून पडल्या.\nपुणे- लोणावळा लोकलच्या सेवेवरही परिणाम झाला. रेल्वेकडून तातडीने दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले असले, तरी पाण्याच्या वेगामुळे भराव टाकण्यात अडथळे येत होते. त्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. गाडय़ा विविध ठिकाणी अडकून पडल्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. रेल्वेकडून रात्री उशिरापर्यंत दुरुस्तीचे काम करण्यात येत होते. पावसाचा जोर कमी होईपर्यंत लोहमार्गाच्या दुरुस्तीचे काम शक्य होणार नसल्याचे रेल्वेच्या सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.\nदुसरीकडे रस्ते वाहतुकीचाही मोठा खोळंबा झाला. पावसाचा जोर दिवसभर कायम राहिल्याने डोंगरभागातून वाहणारे पाणी व नदीनाल्यांचे पाणी पुणे- मुंबई राष्ट्रीय महामार्गावर आल्याने कामशेत, खामशेत, नायगाव, कान्हेफाटा, सातेगाव, मोहितेवाडी, विनोदेवाडी, वडगाव, कुडेवाडा, तळेगाव आदी भागांमध्ये सुमारे चार ते पाच फु ट पाणी रस्त्यावर आल्याने महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. द्रुतगती मार्गावरही मोठय़ा प्रमाणावर पाणी शिरल्याने या रस्त्यावरील वाहतूकही विस्कळीत झाली. दुपारी तीन ते पाचच्या दरम्यान ओझर्डे व कामशेत बोगदा परिसरामध्ये द्रुतगती मार्गावर दोन ते अडीच फुटांपर्यंत पाणी आले होते. त्यामुळे वाहतूक काही काळ ठप्पच झाली होती. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत या रस्त्यावरील वाहतूक विस्कळीतच होती.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nकोकण विभागात अतिवृष्टी, ठाण्यात सर्वाधिक ३८० मिमी पाऊस\nमुंबई, ठाणे, नवी मुंबईत मागील २४ तासांत २०० मिमी पाऊस\nरायगड : जिल्ह्यात पावसाचा जोर अद्यापही कायम; महाडमध्ये पूरस्थिती\nमुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट; अतिवृष्टीची शक्यता\nमुंबईत मागील २२ तासांत अतिमुसळधार पाऊस, अद्यापही जोर कायम\nसुशांतच्या मृत्यूपूर्वी काही दिवस आधी रियाने मुंबईत घेतले दोन आलिशान फ्लॅट्स\nश्रुती मोदी आहे तरी कोण सुशांतच्या मृत्यूप्रकरणी CBI ने तिच्या विरोधात दाखल केला गुन्हा\nसुशांत सिंहच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे देण्यास रिया चक्रवर्तीचा विरोध, म्हणाली...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल शंकुतला देवींनी मृत्यूआधी केलेली 'ती' भविष्यवाणी ठरली खरी\nसोनू सूदच्या मदतीचा ओघ कायम; रशियात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना केलं एअरलिफ्ट\nराज्यातील ग्रामीण भागांमधील करोना प्रादुर्भाव चिंताजनक\nकंपनी सेक्रेटरी प्रवेश परीक्षा ऑनलाइन\nदेशात २४ तासांत ६२,५३८ रुग्ण\nमुंबईतील ७७ टक्के रुग्ण करोनामुक्त\nमशिदीच्या पायाभरणीस जाणार नाही - आदित्यनाथ\nवकील तूर्त अत्यावश्यक सेवेत नाहीत\nऑनलाइन वर्गाना प्राध्यापकांचा विरोध\nतंत्रशिक्षण पदविका प्रवेशप्रक्रिया सोमवारपासून\nमुंबईतील मॉल्समध्ये ‘आरोग्य सेतू’ची ग्राहकांवर सक्ती\nयूपीएससी गुणवंताशी सोमवारी संवाद\n1 विसर्जनावेळी निर्��ाल्य गोळा करण्यासाठी कचरावेचक व स्वयंसेवक सज्ज\n2 मुसळधार पावसाने ‘एक्स्प्रेस वे’वर वाहतूक विस्कळीत, पुणे-लोणावळा रेल्वेसेवाही ठप्प\n3 आठ सहका-यांवर चाकूहल्ला करून पुण्यात वेटरची आत्महत्या\nअजित पवार मनसे नगरसेवकावर भडकले; म्हणाले, \"आमचे चार मंत्री करोना पॉझिटिव्ह आलेत\"X\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nअजित पवार मनसे नगरसेवकावर भडकले; म्हणाले, “आमचे चार मंत्री करोना पॉझिटिव्ह आलेत”\nअवघ्या काही रुपयांमध्ये मिळणार करोनावरची लस, सिरम इन्स्टिट्युटने जाहीर केली किंमत\nअन् अजित पवारांनी मराठी कामगारांची केली विचारपूस\nउद्योजक घडवण्यासाठी विद्यापीठात अभ्यासक्रम\nपोलिसांच्या वेशातील चोरटय़ांकडून सराफी दुकानात गोळीबार\nप्रवाशांनी पाठ फिरविल्याने रिक्षातून पार्सल सेवेचा प्रस्ताव\nप्राथमिक शिक्षकांच्या बदल्या रद्द, विनंती केली तरच बदलीचे निर्देश", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/maharashtra-assembly-elections-2019-results-shiv-sena-bjp-yuti-memes-video-gomu-sangatina-song-viral/articleshow/71790460.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article3", "date_download": "2020-08-07T22:11:25Z", "digest": "sha1:24XZO5CN7GR6QZM3WWVE6N5SQJFSG6BI", "length": 17466, "nlines": 120, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n; देवेंद्र-उद्धव यांचा व्हिडिओ व्हायरल\nमागील पाच वर्षे केंद्रात आणि राज्यात मांडीला मांडी लावून सत्तेत बसलेल्या भाजप-शिवसेना या दोन पक्षांची 'तुझं माझं जमेना' अशीच स्थिती आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत जागावाटपावरून झालेला वाद 'तुझ्यावाचून करमेना' असं म्हणत मिटला आणि एकत्रित लढून बहुमतही मिळवलं. पण पुन्हा सत्तेत समान वाट्याच्या मुद्द्यावरून 'तुझं-माझं' सुरू झालंय. सध्याच्या या राजकीय परिस्थितीवर नेमकं भाष्य करणारा 'गोमू संगतीनं' हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालाय.\n; देवेंद्र-उद्धव यांचा व्हिडिओ व्हायरल\nसुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी रिया चक्रवर्तीला अटक होणार\n'संयुक्त राष्ट्रा'च्या गाडीतील आक्षेपार्ह सेक्स व्हिडिओ व्हायरल\nहरयाणा: सेक्स रॅकेट उघडकीस\nमुंबई: मागील पाच वर्षे केंद्रात आणि राज्यात मांडीला मांडी लावून सत्��ेत बसलेल्या भाजप-शिवसेना या दोन पक्षांची 'तुझं माझं जमेना' अशीच स्थिती आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत जागावाटपावरून झालेला वाद 'तुझ्यावाचून करमेना' असं म्हणत मिटला आणि एकत्रित लढून बहुमतही मिळवलं. पण पुन्हा सत्तेत समान वाट्याच्या मुद्द्यावरून 'तुझं-माझं' सुरू झालंय. सध्याच्या या राजकीय परिस्थितीवर नेमकं भाष्य करणारा 'गोमू संगतीनं' हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालाय.\nविधानसभा निवडणुकीत राज्यातील जनतेनं भाजप-शिवसेना महायुतीला कौल दिला. मात्र, मागील निवडणुकीपेक्षा यंदा भाजप आणि शिवसेनेलाही जागा कमी मिळाल्या. भाजप १२२ वरून १०५ वर, तर शिवसेना ६२ वरून ५६ जागांवर आली. २२० पेक्षा जास्त जागा जिंकतील असं अतिआत्मविश्वासानं सांगणाऱ्या भाजप नेत्यांचा अंदाज चुकीचा ठरला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी भाजपवर दबाव आणण्यास सुरुवात केलीय. सत्तेत समान वाटा हवा आहे, असा आग्रह त्यांनी धरला आहे, तर दुसरीकडे राज्यात भाजपच्या नेतृत्वाखालीच सरकार असेल, असं देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावून सांगितलंय. राज्यात युतीचं 'तुझं माझं जमेना आणि तुझ्यावाचून करमेना' अशी स्थिती झालीय. हाच धागा पकडून सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. अभिनेते काशिनाथ घाणेकर यांच्या आयुष्यावर बेतलेल्या 'आणि...डॉ. काशिनाथ घाणेकर' या चित्रपटातील 'गोमू संगतीनं' हे गाणं व्हायरल होत आहे. सुबोध भावे आणि प्राजक्ता माळी यांच्यावर हे गाणं चित्रित झालेलं आहे. सुबोधऐवजी देवेंद्र फडणवीस यांचा चेहरा आणि प्राजक्ताऐवजी उद्धव यांचा चेहरा या गाण्यात दाखवण्यात आला आहे. यातून फडणवीस हे उद्धव यांचं मतपरिवर्तन करताना दाखवलंय. मात्र, उद्धव हे अडून बसले आहेत. ते सोबत यायला तयार नाहीत, हे यातून दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मात्र 'तुझं माझं जमेना आणि तुझ्यावाचून करमेना'. असंच काहीसं सेना-भाजप युतीचं आहे. हेच नेमकं व्हिडिओतून खुमासदार पद्धतीनं मांडलंय. या व्हिडिओला सोशल मीडियावर प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.\nआता सत्तेत समान वाटा हवा आहे म्हणणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे मनपरिवर्तन घडवून आणण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यशस्वी ठरतात का आणि पुन्हा सत्तेत एकत्र बसतात का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.\nदरम्यान, राज्यात सत्तास्थापनेच्या प्रयत्नांच्या दिशेने आता वेगाने घडामोडी घडू लागल्या आहेत. आज सकाळी शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी राजभवनात येऊन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतली आणि सर्वांच्या भुवया उंचावल्या. कारण त्यानंतर थोड्याच वेळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसदेखील राजभवनात पोहोचणार होते. दोघेही वेगवेगळ्या वेळी राजभवनात जाणार असल्याने चर्चांना ऊत आला होता. मात्र, या भेटी कोणत्याही राजकीय कारणांसाठी नसून आपण राज्यपालांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी गेलो होतो, असे फडणवीस आणि रावते यांनी सांगितले.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\nAvinash Jadhav: मै हू ना... राज ठाकरेंचा अविनाश जाधवांन...\nAaditya Thackeray: 'पावसात बाहेर पडण्यासारखी मुंबई ठेवल...\nAmruta Fadnavis: अमृता फडणवीसांच्या ट्वीटला शिवसेनेचं त...\nAaditya Thackeray आदित्य ठाकरे यांनी मौन सोडले; सुशांतच...\nपंकजांसाठी राजीनामासत्र; राजळेंनंतर गुट्टेंचीही तयारी महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nसुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी रिया चक्रवर्तीला अटक होणार\n'संयुक्त राष्ट्रा'च्या गाडीतील आक्षेपार्ह सेक्स व्हिडिओ व्हायरल\nहरयाणा: सेक्स रॅकेट उघडकीस\nमार्क्ससाठी सेक्स घोटाळा: विरोधकांची CBI चौकशीची मागणी\nऔरंगाबादमध्ये जीवाची बाजी लावून तरुणांनी वाचवले बुडणाऱ्या तरुणाचे प्राण\nराफेल विमाने भारतात दाखल, नौदलाकडून स्वागत\nदेशदिल्लीत १२ वर्षांच्या निर्भयाची मृत्युशी झुंज, ICU मध्ये हलवले\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\nनागपूरअनैतिक संबंधात अडचण ठरणाऱ्या पतीची प्रियकराच्या मदतीने हत्या\nदेश'अयोध्येत मशिदीसोबत रुग्णालय उभारण्यासाठी १ महिन्याचा पगार देणार'\nकोल्हापूरकोल्हापूरला पुराचा धोका कायम; पंचगंगेची पाणी पातळी ४५ फुटांवर\nअन्य खेळ'राम मंदिराच्या भूमी पुजनाची शिळा अनेकांच्या छातीवर ठेवलीए' मोदीविरोधकांना डिवचले\nनागपूरनागपुरातील करोनाचा 'हा' आकडा चिंता वाढवणारा\nदेशकेरळ विमान दुर्घटना टेबलटॉप रनवेमुळे समजून घ्या दुर्घटनेचं कारण\nमुंबईराज्यात महावीजबिल घोटाळा; सरकारवर भाजपचा 'हा' गंभीर आरोप\nकरिअर न्यूजसीबीएसई फेरपरीक्���ा होणार की नाही\nआजचं भविष्यमकर : स्वतःच्या आनंदात रममाण व्हाल; वाचा, आजचे राशीभविष्य\nविज्ञान-तंत्रज्ञानइंडियन ब्रँड Shinco चे ३ जबरदस्त टीव्ही लाँच, जाणून घ्या किंमत-फीचर्स\nहेल्थनिरोगी आरोग्यासाठी वयानुसार किती वेळ झोपणे ठरेल योग्य\nकार-बाइककिआ सॉनेटपासून टाटा HBX पर्यंत, ऑगस्टमध्ये या ४ कार येताहेत\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/pune-news/phooles-expected-country-not-yet-complete/articleshow/66841002.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article5", "date_download": "2020-08-07T21:14:03Z", "digest": "sha1:VBSW7GWDW6SA54IGEA6UWUZQ2RZZTB4H", "length": 14297, "nlines": 116, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nफुले यांना अपेक्षित देश अजूनही घडला नाही\nनैतिकता जपणारा माणूस फुले यांना अपेक्षित होता. शिक्षण परिवर्तनाचे उत्तम माध्यम आहे. अंधश्रद्धा संपवण्याचे सामर्थ्य त्यात आहे. अजूनही श्रद्धायुक्त मूल्य जपणारा समाज निर्माण झाला नाही. त्यामुळेच महात्मा फुले य़ांना अपेक्षित देश अजूनही निर्माण झाला नाही,’ असे मत डॉ. अविनाश अवलगावकर यांनी व्यक्त केले.\nम. टा. प्रतिनिधी, पुणे\n‘स्त्रियांना लिहिते करण्याचा वसा महात्मा फुले यांनी घेतला. कवीला चेहऱ्यामागचा चेहरा दिसतो. ‘अखंड’ ही महात्मा फुले यांची उत्तम कविता आहे. त्यांना शब्दांची फुले हवी होती. येथील प्रत्येक माणूस ज्ञानी करायचा होता. पदव्या घेणे म्हणजे ज्ञानी होणे नाही. नैतिकता जपणारा माणूस फुले यांना अपेक्षित होता. शिक्षण परिवर्तनाचे उत्तम माध्यम आहे. अंधश्रद्धा संपवण्याचे सामर्थ्य त्यात आहे. अजूनही श्रद्धायुक्त मूल्य जपणारा समाज निर्माण झाला नाही. त्यामुळेच महात्मा फुले य़ांना अपेक्षित देश अजूनही निर्माण झाला नाही,’ असे मत डॉ. अविनाश अवलगावकर यांनी व्यक्त केले.\nमहाराष्ट्र साहित्य परिषद आणि अक्षरभारती यांच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त ���महात्मा फुले अभिवादन कविसंमेलन’ हे निमंत्रित कवींचे संमेलन आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार, अक्षरभारती अकादमीचे कार्याध्यक्ष प्रा. माधव राजगुरू, अध्यक्ष डॉ. अविनाश सांगोलेकर उपस्थित होते. ‘कविता बोलत असते. भाष्याची गरज नसते. कविता हा रसिकाच्या अंतःकरणाला केलेला स्पर्श असतो. शब्द संपतात, तिथे कविता सुरू होते. परिवर्तन करण्याचे सामर्थ्य कवितेत असते.’असे अवलकर म्हणाले.\n‘परिवर्तनाची परंपरा महात्मा ज्योतिबा फुले यांपासून सुरू होते. अविद्येने अनर्थ होतो, हे त्यांना कळले होते. फुले यांच्यामुळे स्त्री स्वातंत्र्याला प्रारंभ झाला. जीवनाच्या सर्व क्षेत्रांत आज स्त्रियांनी घेतलेली झेप याचे श्रेय फुले दाम्पत्याला द्यायला पाहिजे. सामाजिक जागर करण्याचे सामर्थ्य महात्मा फुले यांच्या विचारांत आहे.’ असे विचार प्रा. मिलिंद जोशी यांनी मांडले\nकवी उद्धव कानडे यांनी सादर केलेल्या ‘समानतेची शाळा’ या कवितेने समतेचा विचार मांडून रसिकांची दाद मिळवली. दीपक करंदीकर, मीरा शिंदे, वि. दा. पिंगळे, वैशाली मोहिते, विजय लोंढे, अपर्णा कडसकर, अनिल नाटेकर, डॉ. उज्ज्वला हातागळे, अण्णा धगाटे आणि संतोष ससाणे या कवींनी कविता सादर केल्या. रुपाली अवचरे यांनी सूत्रसंचालन केले.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\nprakash ambedkar : अयोध्या हे बौद्धांचे सांस्कृतिक शहर;...\npune : लिफ्ट देऊन महिलेवर बलात्कार, मुंढवामध्ये गुन्हा ...\nसोशल डिस्टनसिंग पाळ, आमच्या ४ मंत्र्यांना लागण; मनसे नग...\nअकरा लाखांचागुटखा जप्त महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nसुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी रिया चक्रवर्तीला अटक होणार\n'संयुक्त राष्ट्रा'च्या गाडीतील आक्षेपार्ह सेक्स व्हिडिओ व्हायरल\nहरयाणा: सेक्स रॅकेट उघडकीस\nमार्क्ससाठी सेक्स घोटाळा: विरोधकांची CBI चौकशीची मागणी\nऔरंगाबादमध्ये जीवाची बाजी लावून तरुणांनी वाचवले बुडणाऱ्या तरुणाचे प्राण\nराफेल विमाने भारतात दाखल, नौदलाकडून स्वागत\nLive: कोल्हापूरात दिवसभरात २४० करोना बाधित रुग्ण आढळले\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\nकोल्हापूरब्रह्मनाळमध्ये नवी बोट पोहचताच परत मागितली; मंत्र्याने केला फोन\nजळगावजळगावचं टेन्शन वाढलं; करोनाबाधितांचा 'हा' आकडा धोक्याचा\nनागपूरअनैतिक संबंधात अडचण ठरणाऱ्या पतीची प्रियकराच्या मदतीने हत्या\nदेश'अयोध्येत मशिदीसोबत रुग्णालय उभारण्यासाठी १ महिन्याचा पगार देणार'\nदेशकुठल्याही स्थितीसाठी सज्ज राहा, लष्कर प्रमुखांचे आदेश\nमुंबईदिवसभरात १० हजार ९०६ रुग्णांची करोनावर मात; ३०० दगावले\nमुंबईराज्यात महावीजबिल घोटाळा; सरकारवर भाजपचा 'हा' गंभीर आरोप\nकार-बाइककिआ सॉनेटपासून टाटा HBX पर्यंत, ऑगस्टमध्ये या ४ कार येताहेत\nहेल्थनिरोगी आरोग्यासाठी वयानुसार किती वेळ झोपणे ठरेल योग्य\nविज्ञान-तंत्रज्ञानAmazon सेलचा शेवटचा दिवस, कमी किंमतीत मिळताहेत जबरदस्त गॅझेट्स\nमोबाइलसर्वात जास्त विकला जाणारा अँड्रॉयड फोन झाला स्वस्त; नवी किंमत पाहा\nविज्ञान-तंत्रज्ञानइंडियन ब्रँड Shinco चे ३ जबरदस्त टीव्ही लाँच, जाणून घ्या किंमत-फीचर्स\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1009273", "date_download": "2020-08-07T22:12:36Z", "digest": "sha1:63VTUWSOR2EJ56Z24SHVGSAKRBPQI6IW", "length": 2440, "nlines": 46, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"बॉस्निया आणि हर्झगोव्हिना\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"बॉस्निया आणि हर्झगोव्हिना\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nबॉस्निया आणि हर्झगोव्हिना (संपादन)\n२०:५८, २१ जून २०१२ ची आवृत्ती\n१५ बाइट्सची भर घातली , ८ वर्षांपूर्वी\nr2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: ff:Bosniya\n२०:४६, ८ जून २०१२ ची आवृत्ती (संपादन)\nXqbot (चर्चा | योगदान)\n२०:५८, २१ जून २०१२ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nJackieBot (चर्चा | योगदान)\nछो (r2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: ff:Bosniya)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agri-industry-news-uttar-pradesh-will-be-top-sugar-production-maharashtra-25869?tid=121", "date_download": "2020-08-07T21:45:03Z", "digest": "sha1:HYBCCALGXUBIVOCD2PMXUXY5PXSQYAPM", "length": 18123, "nlines": 162, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agri Industry News Uttar Pradesh will be on the top in sugar production maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसाखर उत्पादनात उत्तरप्रदेशच राहणार आघाडीवर\nसाखर उत्पादनात उत्तरप्रदेशच राहणार आघाडीवर\nशनिवार, 14 डिसेंबर 2019\nकोल्हापूर : यंदाच्या गाळप हंगामात साखर उत्पादनात उत्तरप्रदेशच आघाडीवर राहण्याची शक्‍यता आहे. देशात नोव्हेंबर अखेर १८.८५ लाख टन साखर उत्पादन झाले होते. यापैकी एकट्या उत्तरप्रदेशातच १० लाख टन साखरनिर्मिती झाल्याचे ‘इस्मा’ने म्हणले आहे.\nकोल्हापूर : यंदाच्या गाळप हंगामात साखर उत्पादनात उत्तरप्रदेशच आघाडीवर राहण्याची शक्‍यता आहे. देशात नोव्हेंबर अखेर १८.८५ लाख टन साखर उत्पादन झाले होते. यापैकी एकट्या उत्तरप्रदेशातच १० लाख टन साखरनिर्मिती झाल्याचे ‘इस्मा’ने म्हणले आहे.\nसाखर उत्पादनाच्या बाबतीत प्रत्येक वर्षी उत्तरप्रदेशाला टक्कर देणाऱ्या महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांत यंदा उसाच्या बाबतीत प्रतिकूल स्थिती आहे. यामुळे यंदा देशाच्या साखर उत्पादनात उत्तर प्रदेशच नंबर वन राहील असा अंदाज आहे. देशातील साखर हंगाम सुरू होऊन दोन महिन्यांचा कालावधी झाला आहे. नोव्हेंबर अखेरच्या कालावधीपर्यंत साखर उत्पादनात उत्तरप्रदेशच आघाडीवर असल्याचे चित्र आहे. या कालावधीत उत्तरप्रदेशातील १११ कारखान्यांनी हंगाम सुरू केला होता.\nया कारखान्यांनी १०.८१ लाख टन साखर उत्पादित केली. गेल्यावर्षीच्या या कालावधीतील आकडेवारीवरील नजर टाकल्यास उत्तरप्रदेशचे साखर उत्पादन गेल्या वर्षीपेक्षा जास्त होत असल्याचे दिसते. गेल्या वर्षी नोव्हेंबर अखेर उत्तर प्रदेशातील १०५ साखर कारखाने सुरू होते. त्यांनी ९.१४ लाख टन साखरेचे उत्पादन केले होते.\nपूरबाधित उसाच्या गाळपामुळे महाराष्ट्रात साखर उत्पादनावर परिणाम\nमहाराष्ट्र, कर्नाटक राज्यांत सध्या पूरबाधित उसाचे गाळप सुरू आहे. साठ टक्के चांगला चाळीस टक्के पूरबाधित असे ऊस गाळप करुन कारखान्यांनी साखर उतारा घटणार नाही याची काळजी घेण्यास सुरवात केली आहे. पण अनेक ठिका��ी पूरबाधित नसलेल्या उसाची प्रतही खराब झाल्याने उताऱ्यात घट येत आहे. याचा परिणाम साखर उत्पादनावर होत आहे.\nयामुळे गेल्या तीन आठवड्यांमध्ये एकूण क्षेत्राच्या केवळ दहा ते पंधरा टक्के उसाची तोडणीच कारखान्यांकडून झाली आहे. अजूनही पूरबाधित ऊस लवकर तोडण्याचा दबाव कारखान्यांपुढे असल्याने महाराष्ट्रात जानेवारी व फेब्रुवारी हे दोन महिने जादा ऊस गाळपाचे राहतील, असा अंदाज कारखाना सूत्रांनी व्यक्त केला आहे. पूर्णपणे चांगला ऊस जानेवारीनंतरच गाळप होणार आहे. या वेळी सध्यापेक्षा साखर उत्पादन गती घेईल पण एकूण उत्पादन कमीच असेल असे कारखाना सूत्रांनी सांगितले.\nमहाराष्ट्रासह कर्नाटक, गुजरातची पिछाडी कायम\nमहाष्ट्रात यंदा उत्तरप्रदेशाच्या बरोबर उलटी स्थिती आहे. नोव्हेंबर अखेर महाराष्ट्रातील केवळ ४४ कारखान्यांनी हंगाम सुरू केला. गेल्या वर्षी नोव्हेंबर अखेर १७५ साखर कारखान्यांनी हंगाम सुरू केला होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत पहिल्या दोन महिन्यांत केवळ एक तृतीयांश साखर कारखान्यांना हंगाम सुरू करता आला आहे. कर्नाटकातही गेल्या वर्षीच्या तुलनेत २ लाख टनांनी साखर उत्पादन घटले. गुजरातमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत वीस दिवसांनी हंगाम उशिरा सुरू झाला आहे. अतिवृष्टीमुळे हंगाम वेळेत सुरू झाला नाही. गेल्या वर्षी नोव्हेंबर अखेरपर्यंत गुजरातमध्ये अडीच लाख मेट्रीक टन साखरेचे उत्पादन झाले होते. यंदा केवळ ७५,००० टन साखरेचे उत्पादन झाले.\nकोल्हापूर गाळप हंगाम साखर महाराष्ट्र कर्नाटक उत्तर प्रदेश ऊस अतिवृष्टी\nनाशिक जिल्ह्यात धरणांच्या पाणलोट क्षेत्रात...\nनाशिक : जिल्ह्यात मोठे ७, तर मध्यम १७ असे एकूण २३ प्रकल्प आहेत.\nजालना जिल्ह्यातील दोन मंडळांत जोरदार पाऊस\nऔरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात गुरुवारी (ता.\nपावसाळी वातावरणामध्ये येणाऱ्या अडचणींवरील...\nसध्या द्राक्ष लागवडीखालील सर्वच भागात बऱ्यापैकी पाऊस झाला.\nबळीराजा चेतना अभियान बंद करण्याचा निर्णय\nमुंबई : विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यात बळीराजा चेतना योजनेला अपयश आले\nबार्शीतील ४३ हजार शेतकरी दुष्काळ निधीपासून वंचितच\nमहागाई नियंत्रणासाठी रेपो दर 'जैसे थे' मुंबई: भारतीय रिझर्व्ह बँकेने आपले ऑगस्ट आणि...\nदेशभरात ‘नाफेड’कडून ८६ हजार टन कांदा...नाशिक: केंद��र सरकारच्या भाव स्थिरीकरण निधी...\nकृषी सुधारणांचा वेळोवेळी आढावा घ्याः ‘...नवी दिल्लीः केंद्र सरकार ‘पीएम-किसान’...\nकाश्‍मिरी केशरला भौगोलिक मानांकनजम्मू: काश्‍मिरमध्ये उत्पादीत होणाऱ्या केशरला...\nदेशात खरिपाचा ६५ टक्के पेरा आटोपलानवी दिल्लीः देशात खरिपाखालील सरासरी क्षेत्र १...\n‘स्ट्रॉबेरी‘ला बाजारपेठ विस्ताराची गरजस्ट्रॉबेरी उत्पादक पट्यात पॅकहाउस आणि शीतकरण...\nभारतातून यंदा दशकातील विक्रमी साखर...कोल्हापूर: लॉकडाउनच्या संकटानंतरही साखर...\nसांगली बाजारसमितीत हळद विक्रीत पाच लाख...सांगली ः सांगली बाजार समिती हळदीच्या...\nशेतीमाल निर्यातीला चीन वादाचा फटका नाहीपुणे : महाराष्ट्रातून चीनला होणारी शेतीमालाची...\nबिगर बासमती तांदळाच्या निर्यातवाढीसाठी...पुणे: तांदळाच्या जागतिक बाजारपेठेतील स्पर्धेत...\nहिंगोलीत ई-नामअंतर्गत ६२२ क्विंटल हळद...हिंगोली ः हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...\nब्राझीलच्या साखरेमुळे दर घसरलेकोल्हापूर : गेल्या हंगामाच्या तुलनेत यंदा...\nसाखर दरात सुधारणा कोल्हापूर ः देशात सुरू झालेली अनलॉकची प्रक्रिया व...\nपुणे बाजार समितीचा पॅटर्न राज्यभर चर्चेतपुणे बाजार समितीमध्ये गेल्या काही वर्षांत अनेक...\nआगामी हंगामावर शिल्लक साखरेचा दबाव कोल्हापूर: कोरोनामुळे यंदा देशात साखरेची विक्री...\nसाखर निर्यात अनुदानाचे साडेसात हजार...कोल्हापूर: गेल्या दोन वर्षात देशातील कारखान्यांनी...\nदेशातील साखर उद्योगही येईल पूर्वपदावर;...कोल्हापूर : कोविडच्या संकटामुळे ठप्प झालेली...\nसाखर उत्पादनात उत्तर प्रदेशची झेपकोल्हापूर: यंदा उत्तर प्रदेशने साखर उत्पादनात...\nब्राझीलचे साखर उत्पादन भारताला अडचणी कोल्हापूर : यंदा ब्राझीलने इथेनॉलऐवजी साखर...\nसाखर विक्रीची मुदत १० जूनपर्यंत वाढवा...कोल्हापूर : इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (इस्मा)...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lekh-news/drawbacks-of-social-media-conversation-1226308/", "date_download": "2020-08-07T22:10:38Z", "digest": "sha1:YY6NAGCSYRIKLRLBLY7IKYYVD4N3ZZ4I", "length": 31741, "nlines": 225, "source_domain": "www.loksatta.com", "title": "जीवघेणा.. (न)संवाद | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nशार्कच्या पिल्लांच्या मासेमारीत वाढ\nसागरी किनारा मार्गचा भराव सुरक्षित\nआय फोन सिक्स एस घेतलेल्या श्रेयाने काढलेला सेल्फी फेसबुकवर टाकला\nलोकसत्ता टीम and लोकसत्ता टीम | April 16, 2016 01:14 am\nसोशल नेटवर्किंगमध्ये आपण इतरांशी फक्त आयुष्याची चांगली बाजूच शेअर करतो आणि प्रशंसा मिळवतो; पण या चॅटिंगच्या आभासी संवादाच्या दुनियेतून बाहेर आलं, की दैनंदिन जीवनाच्या संघर्षांला तोंड देताना आपल्याबरोबर कुणीही नाही, ही भावना फार वेदनादायी तर असते, पण त्याहीपेक्षा आपले दु:ख व्यक्त करायला प्रत्यक्षात कुणीही नाही, ही जाणीव फारच बोचरी असते. त्यातूनच आलेली निराशा टोकाचा निर्णय घेऊ शकते.\nआय फोन सिक्स एस घेतलेल्या श्रेयाने काढलेला सेल्फी फेसबुकवर टाकला काय.. आणि अध्र्या तासात ३०० हून जास्त ‘लाइक्स’ त्या फोटोला मिळाल्या, तेही रात्री दीड वाजता. हा जबरदस्त रिस्पॉन्स बघून लगेच फेसबुकवर मिळालेले लाइक्स आणि फोटो व्हॉट्सअ‍ॅपवर तिने शेअर केले आणि त्यालाही १५ मिनिटांत पन्नासहून जास्त इमोटीकॉन्स (स्माईली) आल्या. त्या वेळी तिला ऑनलाइन स्टेटस होता रात्री अडीचचा. सध्या, ‘रात्रीस खेळ चाले समस्त नेटकऱ्यांचा’ अशी प्रचीती घरोघरी येत असेल.\nश्रेया खासगी बँकेत बिझनेस प्रमुख म्हणून काम करते. कामाची गरज म्हणून तिला मुंबईत राहत असूनही गोव्याला राहायला लागतंय. एकटी असल्याने कामावरून घरी येताना कौटुंबिक जबाबदाऱ्या व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून पूर्ण करणं, ऑनलाइन आर्थिक व्यवहार करणं आणि सर्व झाल्यावर एकटेपणा दूर करण्यासाठी सोशल नेटवर्किंगवर चॅटिंग करणं, हा तिचा दिनक्रम. श्रेयाचं ऑनलाइन राहणं वेगळ्या कारणासाठी, तर राजेश नुकताच एमबीए झालाय. टाइमपास, क्रेझ म्हणून आठवडय़ाचे सातही दिवस २४ तास ऑनलाइन राहणं हे त्याचं वेड. सोशल नेटवर्किंगवर दररोज डी.पी. बदलून आकर्षति करणारे स्टेटस टाकणं त्याला आवडतं, पण सध्या तो खूप नव्‍‌र्हस असतो, कारण भली मोठी फ्रेन्ड्सची यादी, ग्रुप असूनही मत्रिणीला डेटवर घेऊन गेलं, की ती वेगळंच वागते. चॅटिंगवर\nतुफान बोलते, पण प्रत्यक्षात डेटच्या वेळी खूप सावधपणे आणि मोजकंच बोलते. राजेशने सोशल नेटवर्किंगमधून मत्रिणी झालेल्या अनेकींबाबत हा अनुभव घेतलाय आणि आता तो स्वत:लाच दोष देतोय. त्याला वाटतंय माझ्यातच काही कमी आहे ���णि म्हणूनच राजेशला आता फार एकटं वाटू लागलंय.\nश्रेया, राजेश ही प्रातिनिधिक उदाहरणं. आपल्या आजूबाजूला किंबहुना घरातही असतील. गरज किंवा स्वेच्छेनं एकटं राहावं लागणं किंवा सर्वामध्ये असूनही एकटं वाटणं, हीच भावना मनात भीती, काळजी, अस्वस्थता निर्माण करायला पुरेशी असते. आज आपल्याला वाटेल की, एका मुठ्ठीमध्ये मावेल इतक्या छोटय़ा स्मार्टफोननं हवं तेव्हा क्षणात दूरच्या माणसाशी संपर्क करून संवादातून जवळीक साधता येते, तरीही हा एकटेपणा खरंच वाटू शकतो का टोकाची निराशा येऊ शकते का\nतर याचं उत्तर ‘हो’ असं आहे. याचं कारण सोशल नेटवर्किंगमध्ये बहुतांशी आपण इतरांशी फक्त आयुष्याची चांगली बाजूच शेअर करतो आणि प्रशंसा मिळवतो; पण या चॅटिंगच्या आभासी संवादाच्या दुनियेतून बाहेर आलं, की दैनंदिन जीवनाच्या संघर्षांला तोंड देताना आपल्याबरोबर कुणीही नाही, ही भावना फार वेदनादायी तर असते, पण त्याहीपेक्षा आपले दु:ख व्यक्त करायला प्रत्यक्षात कुणीही नाही, ही जाणीव फारच बोचरी असते. असंच काहीसं झालं असावं ते टी.व्ही. सुपरस्टार प्रत्युषा बॅनर्जीच्या बाबतीत. स्टारडम हे एक मायाजालच. त्यात तिच्या भूमिकेत तिचे फॉलोअर लाखांच्या घरात. अशातच ज्यांना तिनं ‘जवळ’ केलं ते ‘दूर’ जाऊ लागले आणि प्रशंसा करणारे कुठे ‘दूर’ गेले ते तिला कळलंच नाही. एकाच वेळी दोन्हीकडून नाकारलं जाणं हे तिच्या २४ वर्षे वयाला मनाचा तोल जाण्यासाठी भक्कम कारण असू शकत होतं. तिनं उचललेलं पाऊल हे अनेक गोष्टींचा परिपाक होता. उदाहरणार्थ, स्वत:ला सिद्ध करण्यासाठी आई-वडिलांपासून दूर येऊन राहणं, स्पध्रेत दीर्घकाळ कसं टिकता येईल याची काळजी, आपण टी.व्ही. इंडस्ट्रीत टिकलो नाही तर पुढे काय, ही भीती, बॉयफ्रेन्डकडून फसवलं जाणं, तसंच आर्थिक गणित बिघडणं. अतिशय लहान वयात असा ताण दररोज सहन होणं अजिबात शक्य नाही म्हणूनच मग सोशल फंक्शन्स, सोशल नेटवर्किंगचं अ‍ॅडिक्शन होणं साहजिकच होतं. म्हणूनच ती शेवटचा व्हॉट्सअ‍ॅपचा स्टेटस ‘मृत्यू’संबंधी ठेवून निघून गेली असावी. आजही तिच्या मृत्यूच्या नेमक्या कारणांचा शोध सुरूच आहे.\nसोशल नेटवर्किंगमध्ये अ‍ॅक्टिव्ह राहणारे लोक म्हणतात,\n‘‘लिखित संवाद वा टेक्स्टिंग केल्याशिवाय चन पडत नाही. त्यानं मस्त मूड बनतो. आनंद वाटतो.’’ पण संशोधकांच्या मते, हा आभास आहे. त्यांच्या मत��, स्मार्ट फोनवरील संवादाने नराश्यात वाढ होते आणि तुम्ही जर आलेलं नराश्य घालवण्यासाठी स्मार्टफोनवर लिखित संवाद करत असाल, तर अशा संवादानं उलट नराश्यात आणखी वाढ होते. हे संशोधन ‘मिशिगन युनिव्हर्सिटी’च्या ‘कॉलेज ऑफ कम्युनिकेशन आर्ट्स अॅण्ड सायन्सेस’ इथं झालं. या संशोधनात महत्त्वाचा वाटा आहे तो युनिव्हर्सिटीचे डीन आणि भारतीय वंशाचे संशोधक प्रभू डेव्हिड यांचा. याच संशोधनाला पूरक संशोधनाचे निष्कर्ष आले आहेत ते ‘लोक सोशल नेटवर्कचे अॅडिक्ट होताहेत का’ हे बघण्यासाठी केल्या गेलेल्या अभ्यासातून. नॉव्र्हे येथील युनिव्हर्सिटी ऑफ बर्गेन यू.आय.बी.मधील डॉ. सिसिली अॅड्रसन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हा अभ्यास केला. यातील काही निष्कर्ष पुढीलप्रमाणे आहेत.\n‘फेसबुक’च्या आहारी तरुण, मध्यमवयीन लोक जातात.\nयाच्या आहारी स्त्रिया जास्त जाऊ शकतात.\nसोशल नेटवर्किंगच्या आहारी गेलेले लोक रात्री खूप उशिरा झोपतात व खूप उशिरा उठतात.\nते सामाजिकदृष्टय़ा असुरक्षित व चिंताग्रस्त असतात.\nसोशल नेटवर्किंगच्या अतिरेकी वापरानं निद्रानाश, एकलकोंडेपणा, नकारात्मक भावना वाढणं, भावनांचे हेलखावे, अलिप्तता आदी समस्यांना तोंड द्यावं लागतं.\nया शास्त्रोक्त अभ्यासावरून एक गंभीर गोष्ट लक्षात येईल की, सोशल नेटवर्किंगची सुरुवात मानवी मनामनांतील ‘संवादसेतू’ निर्माण करण्यासाठी झाली तरीही अंतिमत: त्याच्या अतिरेकी वापरामुळे वापरणाऱ्यांच्या मनारोग्यावर फारच विपरीत परिणाम होत आहेत. हे परिणाम बाहेरून दिसत नाहीत, पण वाळवीसारखे मन पोखरतात. हे टाळायचे असेल तर प्रत्येकाने आपली ‘ताण निर्मूलन करणारी व्यवस्था’ (स्ट्रेस रीलीज प्लॅन) निर्माण करावी.\nआज जीवन जगण्यासाठी प्रत्येकाला संघर्ष, स्पर्धा करावी लागतेय. म्हणून ताण येणे साहजिकच आहे. जसा तो दुष्काळग्रस्तांत येतो तसा तो शैक्षणिक- व्यावसायिक स्पध्रेत स्वत:ला टिकवण्यासाठी, सिद्ध करणाऱ्यांनाही येतो व घर चालविणाऱ्या सर्व स्त्रियांनाही येतो म्हणूनच * ताणतणाव हा जीवनसंघर्षांतील अविभाज्य भाग आहे. म्हणून तो शांतपणे स्वीकारून त्यांना सामोरे जायचं हे प्रथम ठरवलं पाहिजे. * हा ताण- संघर्ष आपलाच असल्याने आपल्या एकटेपणाच त्याला सामोरं जायचंय हेही मनानं स्वीकारायलं हवं. हे एकदा झालं, की मग जीवनातील संघर्षांना सामोरं जाताना उपयोगी येईल असे स्वत:चे कुटुंब आणि मित्रपरिवारांनी नातेसंबंध घट्ट करावेत. आपल्या जीवनात काही तणाव आहेत हे मोकळेपणाने सांगता येतील अशी परिवारातील नाती दृढ करावी. घट्ट आणि दृढ नाती एकटेपणाच्या वळणावर कधीच आणून सोडत नाहीत.\nमहत्त्वाचं म्हणजे तरुण असो किंवा नुकतीच नोकरी लागलेली व्यक्ती असो अथवा प्रसिद्धीच्या शिखरावर एका रात्रीत पोहोचलेली व्यक्ती असो, प्रत्येकाने आर्थिक शिस्त स्वत:ला लावून घ्यायलाच हवी. आज जसं आपण जगतोय, तसं उद्या कोणतेही काम नसेल तरी कुणावरही अवलंबून न राहता जगता येईल, असं अर्थ नियोजन करायलाच हवं. याचप्रमाणं आपण ज्या क्षेत्रात काम करतोय, ते करण्यासाठी आपण किती सक्षम आहोत, आपलं काम अल्प काळात संपलं तर दुसरे काय पर्याय आहेत याचं नियोजन आजच्या पिढीनं करायलाच हवं, किंबहुना घरच्या ज्येष्ठांनी असा विचार करायला तरुणाईला शिकवलंच पाहिजे, अगदी त्यांना आवडलं नाही तरीसुद्धा. त्याचप्रमाणे कॉलेज, माध्यमं, सोशल नेटवर्किंग साइट्स यांचा उपयोग करून अर्थसाक्षरता, अर्थनियोजनाचे महत्त्व या पिढीवर तज्ज्ञांनी बिंबवलं पाहिजे.\nया दोन्हीबरोबरच संघर्षमय काळात महत्त्वाचं म्हणजे मनाचं आरोग्य टिकवणं. प्रथम म्हणजे आपल्या स्वभावात होणारा बदल आपण ओळखायला हवा. मन अस्थिर असणं, अचानक एकटं राहावंसं वाटणं, जवळच्या माणसांशी संवाद नको वाटणं, नकारात्मकता वाढणं, प्रत्येक अपयशात स्वत:लाच दोषी मानणं, निराश वाटणं, असं वाटल्यास कुटुंबीयांना कल्पना द्या. संकोच, लाज बाळगू नका. तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या. असे विचार कमी तीव्रतेचे पण अस्वस्थ करणारे असतील तर समुपदेशकाची मदत घ्या. अशाबरोबर महत्त्वाचं असतं ते आपले चुकीच्या दृष्टिकोनावर आधारलेले अविवेकी विचार बदलणं. ज्याला रॅशनल िथकिंग अर्थात विवेकाधिष्ठित विचार म्हणतो तो करायला शिकणं. असा विचार करायला शिकल्यावर मनाच्या विरुद्ध घडलेल्या कोणत्याही परिस्थितीत माणूस टोकाची भूमिका घेत नाही. परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी स्वत: किंवा विश्वासू माणसाच्या सल्ल्याने ‘पर्याय’ शोधून परिस्थितीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो. असा विचार करायला तज्ज्ञ मंडळी शिकवू शकतात. तसा वेळ नसेल तर अध्यात्मशास्त्रातील कोणताही ग्रंथ गुरुस्थानी मानून तो नियमित वाचला तरी विचारसरणी बदलता येते. उदाहरणार���थ भगवद्गीता, दासबोध, ज्ञानेश्वरी इत्यादी. आज टेक्नोसॅव्हीसाठी यातील काही गोष्टी, पुस्तके नेटवर आहेत. तीही मराठी व इंग्रजीत भाषांतरित आहेत.\nमनाच्या उद्वेगाचे महत्त्वाचे कारण म्हणजे मनाच्या विरुद्ध झालेल्या घटना न स्वीकारणं आणि अवास्तव अपेक्षा ठेवणं. या दोन्ही गोष्टी नियंत्रणात ठेवण्यासाठी विवेकी विचार करण्याशिवाय पर्याय नाही. नोकरी- व्यवसायात कामाला सुरवात करताना त्या टप्प्यावर ‘कर्मण्ये वाधिकारस्ते मां फलेषु कदाचन्’- फलाची अपेक्षा न करता कर्म करीत राहाणं हे खऱ्या अर्थानं आत्मसात केलं तर ‘फीयर ऑफ फेल्युअर’ वा ‘अपयशाची भीती’ वाटणारच नाही आणि मन आहे त्या स्थितीत शांत राहील. विचारांप्रमाणे नियमित ध्यानधारणा, श्वासावर नियंत्रण ठेवण्याचे तंत्र, ओंकार किंवा नामस्मरण हे नियमित केलं तरी मन शांत राहायला मदत होते.\nशेवटी, आयुष्य आपलं आहे ते आनंदाने, समाधानानेच घालवायला हवं. जर ते तसं नसेल तर त्याची कारणे मुळापासून शोधायला हवीत. त्याची उत्तरे शोधायला हवीत. स्वत:ला जमत नसेल तर ते प्रश्न सोडवू शकतील अशांची विनासंकोच मदत घ्यायला हवी. आभासी दुनियेत स्वत:च्या भावनांना लपवत राहाणं फार काळ तग धरू शकत नाही. संवाद करा प्रत्यक्ष, समोरासमोर आणि खराखुरा..\n(लेखिका मुंबईच्या शुश्रुषा रुग्णालयात समुपदेशक आहेत.)\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nविद्यार्थ्यांवर सोशल मीडियाचे अतिक्रमण-नांगरे पाटील\n‘लोकांकिका’ची आज ठाण्यात पहिली घंटा\n लोकलमध्ये तरूणांचे अश्लिल चाळे, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल\nFIFA World Cup 2018 : ‘तुझ्यापेक्षा कॅन्सर बरा’; कोलंबियाचे चाहते खेळाडूंवर खवळले\nसुशांतच्या मृत्यूपूर्वी काही दिवस आधी रियाने मुंबईत घेतले दोन आलिशान फ्लॅट्स\nश्रुती मोदी आहे तरी कोण सुशांतच्या मृत्यूप्रकरणी CBI ने तिच्या विरोधात दाखल केला गुन्हा\nसुशांत सिंहच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे देण्यास रिया चक्रवर्तीचा विरोध, म्हणाली...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल शंकुतला देवींनी मृत्यूआधी केलेली 'ती' भविष्यवाणी ठरली खरी\nसोनू सूदच्या मदतीचा ओघ कायम; रशियात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना केलं एअरलिफ्ट\n��ाज्यातील ग्रामीण भागांमधील करोना प्रादुर्भाव चिंताजनक\nकंपनी सेक्रेटरी प्रवेश परीक्षा ऑनलाइन\nदेशात २४ तासांत ६२,५३८ रुग्ण\nमुंबईतील ७७ टक्के रुग्ण करोनामुक्त\nमशिदीच्या पायाभरणीस जाणार नाही - आदित्यनाथ\nवकील तूर्त अत्यावश्यक सेवेत नाहीत\nऑनलाइन वर्गाना प्राध्यापकांचा विरोध\nतंत्रशिक्षण पदविका प्रवेशप्रक्रिया सोमवारपासून\nमुंबईतील मॉल्समध्ये ‘आरोग्य सेतू’ची ग्राहकांवर सक्ती\nयूपीएससी गुणवंताशी सोमवारी संवाद\n2 आजही अडवतंय काचेचं छत\n3 कृत्रिम गर्भधारणा करताना..\nअजित पवार मनसे नगरसेवकावर भडकले; म्हणाले, \"आमचे चार मंत्री करोना पॉझिटिव्ह आलेत\"X", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A6%E0%A5%AE_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A4%A8_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%BE", "date_download": "2020-08-07T21:09:43Z", "digest": "sha1:REUTYFV2I3BTT2YWGROJPUDOUT4LB3VA", "length": 5900, "nlines": 89, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "२००८ विंबल्डन स्पर्धा - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n२००८ विंबल्डन स्पर्धा ही विंबल्डन टेनिस स्पर्धेची १२२ वी आवृत्ती होती. ही स्पर्धा २३ जून ते ६ जुलै दरम्यान लंडन येथे भरवण्यात आली.\nदिनांक: जून २३ – जुलै ६\nडॅनियेल नेस्टर / नेनाद झिमोंजिक\nसेरेना विल्यम्स / व्हिनस विल्यम्स\nबॉब ब्रायन / समांथा स्टोसर\n< २००७ २००९ >\n२००८ मधील ग्रँड स्लॅम स्पर्धा\nऑस्ट्रे फ्रेंच विंब यू.एस.\n२ हे सुद्धा पहा\nरॉजर फेडररला 6–4, 6–4, 6–7(5), 6–7(8), 9–7 असे हरवले. ४ तास व ४८ मिनिटे लांबलेला हा सामना अनेक टेनिस तज्ज्ञ व चाहत्यांच्या मते आजवर जगातील सर्वोत्तम टेनिस सामना आहे.\nसेरेना विल्यम्सला 7–5, 6–4 असे हरवले.\nकेव्हिन युल्येटना 7–6(12), 6–7(3), 6–3, 6–3 असे हरवले.\nलिसा रेमंडना 7–6(4), 6–4 असे हरवले.\nकातारिना स्रेबोत्निकना 7–5, 6–4 असे हरवले.\nहे सुद्धा पहासंपादन करा\nLast edited on ४ फेब्रुवारी २०१६, at ०२:०५\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ४ फेब्रुवारी २०१६ रोजी ०२:०५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AC%E0%A5%AA%E0%A5%AE_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE", "date_download": "2020-08-07T22:18:30Z", "digest": "sha1:Y76YUZLNLC3VMBDBVDTOZ7RVERAWJSBL", "length": 4313, "nlines": 135, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १६४८ मधील जन्म - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १६४८ मधील जन्म\nया वर्गात अद्याप एकही लेख नाही.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ एप्रिल २०१३ रोजी १५:१७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/sunil-tatkare-comment-177437", "date_download": "2020-08-07T21:31:37Z", "digest": "sha1:4JH6I3UWDOIEE63LF33MMC66LN3UWQC6", "length": 15859, "nlines": 281, "source_domain": "www.esakal.com", "title": "३० वर्षे खासदारकी मिळूनही विकासाकडे दुर्लक्ष | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर शनिवार, ऑगस्ट 8, 2020\n३० वर्षे खासदारकी मिळूनही विकासाकडे दुर्लक्ष\nसोमवार, 18 मार्च 2019\nफक्त एकदाच निवडून द्या, विकास करण्याची सर्वस्वी जबाबदारी माझी राहील. ३० वर्षे खासदारकी केलेल्या लोकप्रतिनिधींनी या भागाच्या विकासाकडे पूर्ण दुर्लक्षच केल्याची टीका रायगड लोकसभा मतदारसंघाचे आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी केली. हर्णै येथे प्रचार सभेत ते बोलत होते.\nहर्णै - लोकसभा निवडणूक ही लढाई निष्क्रियते विरुद्ध सक्रियतेची लढाई आहे. निष्क्रिय ३० वर्षाचा कारभार व विकासाभिमुख कार्यक्रम समोर ठेवून या भागामध्ये काम करण्याची आमची मानसिकता आम्हाला दाखवून द्यायची आहे. फक्त एकदाच निवडून द्या, विकास करण्याची सर्वस्वी जबाबदारी माझी राहील. ३० वर्षे खासदारकी केलेल्या लोकप्रतिनिधींनी या भागाच्या विकासाकडे पूर्ण दुर्लक्षच केल्याची टीका रायगड लोकसभा मतदारसंघाचे आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी केली. हर्णै येथे प्रचार सभेत ते बोलत होते.\nमच्छीमार समाज हा प्रचंड कष्टकरी आहे. त्यांना उत्पन्नाचे साधन मिळण्यासाठी निव्वळ मदत म्हणून विकास करायचा नसून राष्ट्राला देखील भरघोस चलन मिळवून देणारा हा मत्स्य व्यवसाय आहे. तेव्हा या व्यवसायाच्या दृष्टीने त्या भागाचा विकास करणे, हे त्या लोकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींचे काम आहे. अलीकडे या भागामध्ये एलईडी मासेमारीचा ज्वलंत प्रश्न मच्छीमाराना भेडसावत आहे. या विषयामध्ये लोकप्रतिनिधींनी ठामपणे पाठीशी उभे राहणे गरजेचे असते. हर्णै बंदरातील जेटीचा प्रश्न अनेक वर्षे प्रलंबित आहे.\nअत्याधुनिक बंदर झाले तर या भागाला प्रचंड फायदा होईल. सहावेळा खासदारकीची निवडणूक लढवून लोकांनी खासदार म्हणून निवडून देऊनही गितेंनी बंदराकडे दुर्लक्ष केले. मला फक्त एकदाच संधी द्या, केंद्र शासनाकडून निधी आणून अत्याधुनिक बंदर उभे करण्याची जबाबदारी माझी राहील, अशी ग्वाही तटकरे यांनी दिली. श्रीवर्धनसारखी चौपाटी मुरूड-कर्दे किनारपट्टीवर निर्माण करणार आहोत.\nकाम न करणाऱ्यांना बहिष्कृत करा\nएलईडी मच्छीमारीविरोधात येथील मच्छीमारांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबत तटकरे म्हणाले, विद्यमान सरकार आल्यावरच एलईडीचा प्रश्न निर्माण झाला आहे. मच्छीमारांनी मतदानावर बहिष्कार टाकून न कळत त्यांना मदत करण्यापेक्षा काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या पाठीशी ताकद व शक्ती उभी करा. तुमच्यासाठी भांडून केंद्र तसेच राज्य सरकारच्या नियमांमध्ये बदल करून पारंपरिक मच्छीमारांना न्याय मिळवून देण्यासाठी भांडेन. ज्यांनी काम केलेले नाही, त्यांना बहिष्कृत करण्यासाठी मतदान करा.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nगावागावात घुमला थाळ्यांचा नाद\nकोल्हापूर ः जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका व मदतनिसांनी आज देशव्यापी संपात सहभाग घेतला. सर्व कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी द्या, किमान दहा हजार पेन्शन...\nदौंडमध्ये म्हशीला झालं जुळं; आयव्हीएफ तंत्राचा देशातील पहिलाच प्रयोग\nपुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील राहू येथेआयव्हीएफ तंत्राद्वारे म्हशीची गर्भधारणा करण्याचा प्रयोग यशस्वी झाला आहे. या तंत्राच्या...\nरत्नागिरीच्या विकास आराखड्याला कात्री; केवळ इतकेच कोटी शिल्लक\nरत्नागिरी - कोरोना महामारीने जिल्हा नियोजन समितीचा आर्थिक ताळेबंद पुरता कोलमडला आहे. 211 कोटींचा विकास आराखड्या��ा कात्री लावल्यामुळे विकासासाठी अवघे...\nपाठीवर थाप देऊन दादासाहेबांनी विधानसभेच कामकाज शिकवलं : बाळासाहेब थोरात\nनिलंगा (लातूर) : डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे निधन झाले. ही बातमी ऐकताच मला धक्का बसला. डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर (दादासाहेब) हे...\nअट्टल गुन्हेगार व अपहरणकर्ता विकास हटकर पोलिस चकमकीत जखमी\nनांदेड : लोहा शहरातून एका सोळा वर्षीय युवकाचे अपहरण करुन त्याच्या आईला फोनवरुन २० लाखाची खंडणी मागणारा अट्टल गुन्हेगार पोलिसांच्या चकमकीत गंभीर जखमी...\nशेती रस्त्यांचे ग्रामीण रस्त्यांमध्ये रूपांतर : गुलाबराव पाटील\nजळगाव : जळगाव ग्रामीण मतदार संघातील जळगाव व धरणगाव तालुक्यातील १८२ किमी लांबीच्या ४७ योजनाबाह्य (शेती रस्ते) ग्रामीण मार्ग म्हणून मान्यता मिळाली आहे...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathi.com/events/", "date_download": "2020-08-07T20:51:05Z", "digest": "sha1:XXH6H2NYVRRHYJAFIMZTOSS5AMWGDBLN", "length": 2288, "nlines": 34, "source_domain": "www.marathi.com", "title": "कार्यक्रम | Marathi Kala Mandal", "raw_content": "\nमकर संक्रांत – 2020\nकार्यकारी समिती – 2020\nस्थानिक तसेच बाहेरील कलाकारांनी सादर केलेले, मराठी मनाला भावणारे, नाटक, शास्त्रीय, उपशास्त्रीय संगीत, नृत्य, कला, चित्रकला, शिल्पकला प्रदर्शन असे अनेक कार्यक्रम मंडळातर्फे आयोजित केले जातात.\nमराठी कला मंडळ तुम्हाला दर्जेदार कार्यक्रम देण्यासाठी सज्ज आहे. चला तर पाहूया २०20 वर्ष आपल्यासाठी काय मनोरंजनाचा खजिना घेऊन येते ते.\nसंगीत वादन, नृत्य आणि गायन यांची श्रवणीय व प्रेक्षणीय जुगलबंदी\nशनिवार 25 जानेवारी 2020\nहोळी चा कार्यक्रम घेऊन येत आहे नृत्यकला, अनेक उत्तम स्थानिक कलाकारांनी सादर केलेले नृत्याचे कार्यक्रम होळी चा आनंद नक्कीच द्विगुणित करतील.\nरविवार, मार्च 22, 2020\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A0/19", "date_download": "2020-08-07T22:08:38Z", "digest": "sha1:Z7FLF3QMB6JCUGGDHTV4DEY2UCHIIBDL", "length": 4752, "nlines": 84, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "Page19 | मुंबई-विद्यापीठ: Latest मुंबई-विद्यापीठ News & Updates, मुंबई-विद्यापीठ Photos&Images, मुंबई-विद्यापीठ Videos | Maharashtra Times\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nराज्यात १६ इन्क्युबेशन सेंटर सुरू\nराज्यात १६ इन्क्युबेशन सेंटर सुरू\nपेटंटमध्ये सार्वजनिक विद्यापीठे पिछाडीवर\nलॉ अभ्यासक्रमाचे विद्यार्थी आक्रमक\nआर्थिक लाभ नसल्याने उदासीनता\n३५२ कॉलेजांनाच ‘अ’ दर्जा\nआदित्य कॉलेज विरोधात तक्रार\n‘लॉ’ची नवी परीक्षापद्धत वादात\nबुद्धिबळ स्पर्धेसाठी ठाणे संघाची निवड\nदांडेकर कॉलेजात नेतृत्व विकास शिबीर\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%AD%E0%A5%80%E0%A4%A1", "date_download": "2020-08-07T21:41:27Z", "digest": "sha1:5M2NBPO2GBPSFYYCXAP52XFOOSXDHJNO", "length": 19248, "nlines": 89, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "नागभीड - विकिपीडिया", "raw_content": "\nनागभीड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील चंद्रपूर जिल्ह्याचा एक तालुका आहे.\nनागभीड ऐतिहासिक आधार असल्याचे पुरावे सापडत नाहीत, पण आजच्या बाजार चौकातील जनता विद्यालयाच्या इमारतीसमोर असलेल्या दग्र्याजवळ व अन्य तीन ठिकाणी, असे एकूण चार बुरूज होते आणि त्याला धरून एक परकोट असावा. त्याचे अवशेष शिवटेकडीवरील बिनतारी संदेशाच्या टॉवरजवळ असल्याचे व टेकडीच्या पायथ्याशी गोंड राजा आणि राणीची समाधी असल्याचे सांगितले जाते. मृतदेह पुरल्यानंतर डोक्याच्या बाजूला मोठा दगड ठेवला जातो. तशा प्रचंड मोठय़ा शीळा वर्षांनुवर्षांपासून शिवटेकडीच्या परिसरात दिसतात.\n‘नागभीड’ या नावाला ‘नाग’ सापांची भीड (गर्दी) किंवा नाग लोकांची वस्ती वा नाग संस्कृतीची पाश्र्वभूमी, असा काही ऐतिहासिक संदर्भ असल्याचे सांगणारी व्यक्ती भेटली नाही वा हयात नाही, पण या भागात घनदाट जंगले होती. त्यात वन्यप्राण्यांप्रमाणेच नाग व सापांचाही सुळसुळाट असावा व त्यावरून या गावाला नागभीड हे नाव पडले असावे, असा तर्क व्यक्त करायला वाव आहे.\nचंद्रपूर जिल्ह्य़ातील नागभीड हा प्रामुख्याने उच्चप्रतीच्या भातपिकाचा तालुका म्हणून ओळखला जातो. या तालुक्यातील नांदेड या आडवळणाच्या खेडय़ातील दादाजी रामाजी खोब्रागडे यांनी एच.एम.टी. व डी.आर.के. यासारख्या उच्च प्रतीच्या भाताचे अनेक वाण संशोधित करून नागभीड तालुक्याला देशातच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त करून दिली. हा परिसर धान, गहू, भाजीपाला उत्पादनात अग्रेसर आहे. दुग्ध व्यवसायातही या तालुक्याचा मोलाचा वाटा आहे. येथे शासकीय दूध शीतकरण केंद्र आहे,\nनागपूर, गडचिरोली जिल्हा, व जिल्हय़ाचे ठिकाण चंद्रपूर या सर्वांना शंभर किलोमीटरच्या परिघाने जोडणारे व गोंदिया, वर्धा, यवतमाळ, अमरावती जिल्हय़ांच्या ठिकाणी जाण्यासाठी केंद्रस्थान आणि पूर्व विदर्भाचे मध्यवर्ती ठिकाण असलेले नागभीड विकासाच्या प्रतिक्षेत गाव आहे.\nनागभीडला ब्रिटीश काळापासून पोलीस ठाणे, वनपरिक्षेत्र कार्यालय आहे. ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, पशुवैद्यकीय दवाखाना, सुतिकागृह, सरकारी सिनिअर बेसिक शाळा, आता उच्च श्रेणी जि.प. प्राथमिक शाळा, 6 हायस्कूल, ३ कनिष्ठ महाविद्यालये, 3 वरिष्ठ महाविद्यालये, 3 कॉन्व्हेंट, एक जि.प.प्राथमिक उर्दू शाळा, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अंगणवाडय़ांनी संपन्न आहे.\nनागभीड तालुक्यातील देवतलाव, पांडव तलाव, नवखळा तलाव, कसर्ला तलाव, घोडाझरी तलाव ओलीत, मासेमारी व सिंगाडा उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत. येथे पूर्वी उत्कृष्ट घोंगडी व हातसडीचे पोहे हे गृहउद्योग होते, पण ते आता नामशेष झाले. तालुक्यात गिट्टी, दगडाच्या खाणी आहेत.\nनागभीड तालुका व नागभीडला समृध्द सांस्कृतिक धार्मिक वारसा आहे. पुरातन कालीन देवटकचा शिलालेख आता नागपूरच्या पुरातन वस्तू संग्रहालयात आहे. तालुक्यातील मोहाळी-मोकासाजवळील कुनघाडाचकची पांडव देणी, सातबहिणींचा डोंगर, लोहगड किल्ला, कान्पाजवळचे आंबाई-निंबाई मंदिर, बाळापूरचे गायमुख व हनुमान मंदिर तळोधीचे साईबाबा मंदिर, नागभीड येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, चवडेश्वरी मंदिर, टेकडीवरील महादेव मंदिर, प्रसिद्ध राममंदिर, महादेव टेकडीवरील अलीकडचे हनुमान मंदिर, कृडबाचे मारोती मंदिर, डोंगरगावचे कटाळय़ा मारुती मंदिर प्रसिद्ध आहेत.\nमुस्लीम बांधवांच्या दोन मशिदी आहेत. जामा मशीद मले���ियन धर्तीची आहे. खोजा समाजाचा एक जमातखाना आहे. एक बुध्दविहारही आहे. हिंदू, मुस्लीम व खोजा समाजाच्या वेगवेगळय़ा तीन स्मशान व दफनभूमी आहेत. येथील जनमानसात सर्वधर्म समभावाची भावना खोलवर रुजलेली आहे.\nघोडाझरी तलाव हे निसर्गरम्य स्थळ क वर्ग पर्यटन स्थळाच्या यादीवर आहे. चंद्रपूर जिल्ह्याच्या ‘घोडाझरी’ या नवीन अभयारण्याच्या निर्मितीला मान्यता देण्यात आली. या अभयारण्याचे प्रस्तावित क्षेत्र सुमारे १५९.५८३ चौ. किमी राहणार आ\nनागभीड दक्षिण-पूर्व रेल्वेचे ब्रिटीशकालीन नॅरोगेज रेल्वे जंक्शन म्हणून अतिशय व्यस्त रेल्वे स्थानक होते. येथे रेल्वे इंजिन दुरुस्तीचे लोकोशेड व बरेच कर्मचारी होते. इंजिनला लागणारे इंधन नागभीडच्याच रेल्वे स्थानकावरून भरून दिले जात असे. आज गोंदिया-नागभीड-चंद्रपूर हा रेल्वे मार्ग ब्रॉडग्रेजमध्ये रूपांतरित झाला आहे व कोळशाऐवजी डिझेलचे इंजिन आल्यामुळे नागभीडचे लोकोशेड नामशेष झाले आहे. आता हे विशाल रेल्वे जंक्शन बिलासपूर मुख्यालयाला जोडण्यात आले असून दक्षिण-पूर्व मध्य रेल्वेस जोडले गेले आहे. मात्र, जनप्रतिनिधींच्या आपसातील हेव्यादाव्यांमुळे नागभीड-नागपूर हा अधिक उत्पन्न देणारा नॅरोगेज रेल्वे मार्ग पुरेशा आणि एकसंघ पाठपुराव्याअभावी उपेक्षित आहे. या नॅरोगेजचे ब्रॉडगेजमध्ये त्वरित रूपांतर होणे ही काळाची गरज आहे.\nसाहित्य : चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुका साहित्यविषयक बाबीमुळे अतिशय समृद्ध झालेला आहे. या तालुक्यात सर्वप्रथम एकोणवीसशे 40 ते 50 च्या दशकात वामन विगम हे बालकवी होऊन गेले. त्यांच्या अनेक रचना महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहेत. ,'येरे येरे पावसा तुला देतो पैसा' ही गाजलेली बालकविता त्यांची मात्र त्यांची पुस्तके प्रसिद्ध असल्याचा कुठेही पुरावा आढळत नाही. यानंतर तु.ना. काटकर हे साहित्यिक नागभिड येथेच जन्म होऊन पुढे चंद्रपूर येथे स्थायिक झाले त्यांची ग्रंथसंपदा प्रकाशित आहे. यानंतर खरेतर प्राध्यापक डॉक्टर राजन जयस्वाल यांनी साहित्याचा मेरू उंचावर नेला आणि नागभीड चे नाव साहित्य दृष्टीने जगप्रसिद्ध प्रसिद्ध केले. ते विदर्भातील पहिले चारोळी कार म्हणून गणले जातात त्यांची तेरा कवितासंग्रह व इतर संशोधनात्मक ग्रंथ प्रसिद्ध आहेत. तसेच तळोधी बाळापुर येथील वा.तु. गेडाम हे बहुजन वैचारिक लेखक म्हणून प्रसिद्ध आहेत त्यांचे अनेक ग्रंथ प्रकाशित आहेत. खरेतर आज नागभिड साहित्य प्रांतात अनेक नवोदित कवी व लेखक लिहिते झालेले आहेत.\nमात्र मा. संजय वि. येरणे हे 21 व्या शतकातील नागभीड चा साहित्य वारसा चालवणारे समृद्ध वैचारिक लेखक म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांची आजतागायत 21 पुस्तके प्रकाशित आहेत. कादंबरी, कथा, समीक्षा, स्फुटलेखन, वैचारिक लेखन, शैक्षणिक लेखन आधी सर्व क्षेत्रात त्यांची ग्रंथसंपदा देशभर गाजत आहे. त्यांची नोंद \"महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड\" मध्ये झाली आहे. संताजी जगनाडे महाराज एक योद्धा व संताजी जगनाडे महाराजांची सावली यमुना ह्या दोन कादंबऱ्या जगातील संताजी विषयावरील सर्वप्रथम कादंबरी म्हणून त्यांनी रेकॉर्ड केलेला आहे. त्यांचा डफर कथासंग्रह खूप गाजलेला असून त्यांना साहित्याचे अनेक मानसन्मान मिळालेले आहेत. विद्यार्थ्याकरिता इंग्रजी रेडींग पॅटर्न ह्याचे संशोधन त्यांनी केलेले आहे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nचंद्रपूर | वरोरा | भद्रावती | चिमूर | नागभीड | ब्रम्हपूरी | सिंदेवाही | मूल | गोंडपिंपरी | पोंभुर्णा | सावली | राजुरा | कोरपना | जिवती | बल्लारपूर\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २१ जुलै २०२० रोजी १७:२५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathiin-sindhudurg-crop-loss-25000-hectares-24776?page=1", "date_download": "2020-08-07T20:48:15Z", "digest": "sha1:VAPKDZ3EEC5NZ53VNJSWH2HTXMRTJZRX", "length": 16769, "nlines": 163, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in Marathi,In Sindhudurg the crop loss on 25,000 hectares | Page 2 ||| Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसिंधुदुर्गात पंचवीस हजार हेक्टरवर पीक नुकसानीचे पंचनामे\nसिंधुदुर्गात पंचवीस हजार हेक्टरवर पीक नुकसानीचे पंचनामे\nशुक्रवार, 8 नोव्हेंबर 2019\nसिंधुदुर्ग ः लांबलेला पाऊस आणि क्यार चक्रीवादळामुळे झालेली अतिवृष्टी यामुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील २९ हजार ६८७ हेक्टरपैकी २५ हजार ३४५ हेक्टरवरील नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. अजूनही ४ हजार ३३२ हेक्टर क्षेत्राचे पंचनामे शिल्लक आहेत. दरम्यान, नुकसानीचा आकडा १३८ कोटींवर पोचला आहे.\nलांबलेला पाऊस आणि क्यार वादळाने झालेली अतिवृष्टी यामुळे जिल्ह्यात भातशेतीचे मोठे नुकसान झाले. जिल्ह्यातील काही भागांत तर ७५ ते ८० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. पाणथळ जागेतील शेतीचे तर १०० टक्के नुकसान झाले आहे.\nसिंधुदुर्ग ः लांबलेला पाऊस आणि क्यार चक्रीवादळामुळे झालेली अतिवृष्टी यामुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील २९ हजार ६८७ हेक्टरपैकी २५ हजार ३४५ हेक्टरवरील नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. अजूनही ४ हजार ३३२ हेक्टर क्षेत्राचे पंचनामे शिल्लक आहेत. दरम्यान, नुकसानीचा आकडा १३८ कोटींवर पोचला आहे.\nलांबलेला पाऊस आणि क्यार वादळाने झालेली अतिवृष्टी यामुळे जिल्ह्यात भातशेतीचे मोठे नुकसान झाले. जिल्ह्यातील काही भागांत तर ७५ ते ८० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. पाणथळ जागेतील शेतीचे तर १०० टक्के नुकसान झाले आहे.\nकृषी विभागाने ६२ हजार १२५ शेतकऱ्यांचे २९ हजार ६८७ हेक्टरवरील भातशेतीचे सुमारे २० कोटींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अदांज शासनाला दिला होता. परंतु, प्रत्यक्षात पंचनामे करीत असताना हा आकडा १३८ कोटींवर पोचला आहे. सर्वाधिक नुकसान कुडाळ तालुक्यात ४२ कोटी ७३ लाख ९४ हजार रुपये झाले आहे.\nकणकवली तालुक्यात २८ कोटी १० लाख २४ हजार, मालवण तालुक्यात २० कोटी ३ लाख ७६ हजार, सांवतवाडी तालुक्यात १६ कोटी ५ लाख ४७ हजार, देवगड तालुक्यात १० कोटी ८० लाख ८३ हजार रुपये, वेंगुर्ले तालुक्यात ७ कोटी ७१ लाख २६ हजार रुपये, वैभववाडी तालुक्यात ७ कोटी ६ लाख ७६ हजार रुपये, दोडामार्ग तालुक्यात ५ कोटी ४८ लाख १६ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.\nदरम्यान प्रशासनाला ६ नोव्हेंबरपूर्वी नुकसानीचे पंचनामे पूर्ण करण्यासाठी मुदत देण्यात आली होती. महसूल, पंचायत समिती आणि कृषी विभागाचे कर्मचारी समन्वयाने पंचनाम्याचे काम करीत होते. बुधवारी सांयकाळपर्यंत जिल्ह्यातील २५ हजार ३४५ हेक्टर भातशेतीचे पंचनामे पूर्ण करण्यात प्रशासनाला यश आले.\nकृषी विभागाने २० कोटी रुपये नुकसानीचा आकडा हा शासनाने निश्‍चित केलेल्या दरानुसार देण्यात आला होता. परंतु, प्रत्यक्षात पंचनामे करताना नुकसानीचे आकडे हे वेगवेगळे येत असतात त्यामुळेच नुकसानीचा आकडा वाढला आहे.\n- सी. डी. बागल, जिल्हा कृषी अधीक्षक, सिंधुदुर्ग\nसिंधुदुर्ग sindhudurg ऊस पाऊस शेती farming कृषी विभाग agriculture department विभाग sections कुडाळ मालवण प्रशासन administrations\nनाशिक जिल्ह्यात धरणांच्या पाणलोट क्षेत्रात...\nनाशिक : जिल्ह्यात मोठे ७, तर मध्यम १७ असे एकूण २३ प्रकल्प आहेत.\nजालना जिल्ह्यातील दोन मंडळांत जोरदार पाऊस\nऔरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात गुरुवारी (ता.\nपावसाळी वातावरणामध्ये येणाऱ्या अडचणींवरील...\nसध्या द्राक्ष लागवडीखालील सर्वच भागात बऱ्यापैकी पाऊस झाला.\nबळीराजा चेतना अभियान बंद करण्याचा निर्णय\nमुंबई : विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यात बळीराजा चेतना योजनेला अपयश आले\nबार्शीतील ४३ हजार शेतकरी दुष्काळ निधीपासून वंचितच\nमराठवाड्यात खरीप ज्वारीची ३७ टक्के पेरणीऔरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात...\nशाश्वत शेती उत्पादनासाठी मातीतील जिवाणू...स्थानिक झाडे झुडुपांच्या मुळाच्या परिसरातील...\nभुसावळमध्ये १५ हजार हेक्टरवर कपाशीभुसावळ, जि.जळगाव : गतवर्षी अतिवृष्टीमुळे...\nपुणे जिल्ह्यात जोरदार श्रावण सरी पुणे ः दोन ते तीन दिवसांपासून पुणे जिल्ह्याच्या...\nनांदेड जिल्ह्यात दोन लाख शेतकरी...नांदेड : जिल्ह्यातील बॅंका जुन्या कर्जदार...\nखानदेशात खतांची मागणी घटली जळगाव : खानदेशात मागील आठवड्यात खत टंचाईची तक्रार...\nसोयाबीनवरील किडीप्रश्‍नी योग्य वेळी...परभणी : ‘‘सोयाबीन हे कपाशी एवढेच राज्यातील...\nनियमांचे पालन करुन गणेशोत्सव साजरा करा...नाशिक : ‘‘आगामी काळातील गणेशोत्सव साजरा करताना...\nकोल्हापुरात दमदार पावसामुळे नद्यांनी...कोल्हापूर ः जिल्ह्यात बुधवारी (ता. ५) पावसाचा जोर...\nसोलापूर जिल्ह्यात पीककर्जातून ९८४...सोलापूर ः जिल्ह्यासाठी यंदाच्या खरीप...\nयेऊलखेड शिवारात शेकडो एकरांतील पीक...बुलडाणा ः जिल्ह्यात शेगाव तालुक्यात सोयाबीनचे पीक...\nयुरियाच्या मुद्यावरून अकोला जिल्हा...अकोला ः जिल्ह्यात युरियाची ग्रामीण भागात तीव्र...\nउसामध्ये पोक्का बोईंग, शेंडाकूज रोगाचा...सध्या पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा विभागात...\nनाशिकमध्ये वांगी प्रतिक्विंटल १००० ते...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nसिंधुदुर्गात पूरस्थिती, जनजीवन विस्कळीत सिंधुदुर्ग ः जिल्ह्यात गेल्या दोन ते तीन...\nमाजी मंत्री अनिल राठोड यांचे निधननगर, : नगर शहराचे माजी आमदार, तत्कालीन युती...\nमाजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील...लातूर : काँग्रेसचे जेष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री...\nपरभणी जिल्ह्यात तीन लाख ७२ हजार हेक्टर...परभणी : ‘‘पंतप्रधान पिकविमा योजनेअंतर्गंत...\nलातूर विभागात विम्याचे २१ लाख हेक्टर...उस्मानाबाद : लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी,...\n'रासाका' लवकर सुरू करा, शेतकऱ्यांची...नाशिक : गेल्या काही दिवसांपासून निफाड...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.pudhari.news/news/Nashik/assembly-elections-isuee/", "date_download": "2020-08-07T21:44:03Z", "digest": "sha1:7R6VPSH375GDNB3TX4UKSA5LJ4P6MOME", "length": 25073, "nlines": 56, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ब्लॅाग : जो जिता वही सिकंदर.. | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › ब्लॅाग : जो जिता वही सिकंदर..\nब्लॅाग : जो जिता वही सिकंदर..\nसुधीर कावळे : आगामी विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून त्र्यंबकेश्‍वर आणि इगतपुरी नगरपालिका निवडणुकीकडे पाहिले जात आहे. काँग्रेसच्या आमदार निर्मला गावीत यांच्या बरोबरच शिवसेना आणि भाजपाचीदेखील प्रतिष्ठा पणाला लागली आहे. आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून अनेक मंडळींनी भाजपाला जवळ केले आहे. त्यामुळे पालिकेवर काहीही करून सत्ता आणण्याचा चंग जसा या मंडळींनी बांधला आहे तद्वतच इतर पक्षाची मंडळी देखील देव पाण्यात बुडवून आहेत. एक मात्र, खरे यावेळची निवडणूक प्रस्थापित नेत्यांची शक्ती परीक्षा पाहणारी ठरणार आहे. त्यामुळे कुणाला सिकंदर ठरवायचे, याचा निर्णय सुज्ञ मतदार आज घेतील. एवढे मात्र नक्की\nदिवासीबहुल अशी ओळख असणार्‍या इगतपुरी आणि त्र्यंबकेश्‍वर नगरपालिकेसाठी आज मतदान होत आहे. बंडखोरांचे पी���, पक्षातंर्गत गटबाजी, आयारामांना ऐनवेळी पावन करून घेण्याचा पक्षनेतृत्वाचा उतावळेपणा या सर्वांमुळे दोन्ही ठिकाणी मोठी चुरस पाहावयास मिळत आहे. अशा परिस्थितीत सामान्य मतदार कुणाच्या पारड्यात आपल्या मताचे दान टाकतो, हे पाहणे मोठे औत्सुक्याचे ठरणार आहे. विशेष म्हणजे, देशात आणि राज्यात प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीला या दोन्ही ठिकाणी पुरेसे उमेदवारही देता आलेले नाहीत. या पार्श्‍वभूमीवर होत असलेली ही निवडणूक आगामी विधानसभेची रंगीत तालीम समजली जात आहे.\nगोदावरीचे उगमस्थान आणि धार्मिक अधिष्ठान लाभलेले त्र्यंबकेश्‍वर हे तीर्थक्षेत्र असल्यामुळे येथे बाराही महिने धार्मिक पर्वणी असते. शहराची लोकसंख्या जेमतेम 15 हजारच्या आसपास... मात्र, येथील उलाढाल एखाद्या मोठ्या शहरालाही लाजवेल अशी आहे. शहरात मोठ्या प्रमाणात चलन येत असले तरी विकासाच्या बाबतीत मात्र असलेला मागासलेपणा हटण्यास तयार नाही. त्याचे कारण म्हणजे येथे प्रत्येकाचा व्यक्तिगत विकास होतो; परंतु शहराचा म्हणून जो विकास होणे अपेक्षित होते तो आजतागायत झालेला नाही. येथील राजकारणाची तर्‍हादेखील मोठी न्यारी आहे. पक्ष बदलण्याची जणू काही येथे स्पर्धाच चालते.\nमागील वेळेस सत्तेत आलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सारेच नंतर भाजपावासी झाले होते. कधीकाळी येथील पालिकेवर सत्ता गाजवलेली राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना आज औषधालाही उरलेली नाही. या पक्षाला येथे उमेदवारदेखील न मिळाल्याने त्यांनी निवडणूकच न लढविण्याचा निर्णय घेतलेला दिसतो. देशात आणि राज्यात अच्छे दिन आलेल्या भाजपामध्येही तिकिटासाठी मोठीच स्पर्धा निर्माण झाली होती. नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असलेले पराग दीक्षित यांच्या ऐवजी काँग्रेसमधून आलेले पुरुषोत्तम लोहगावकर यांना उमेदवारी दिल्यामुळे येथे भाजपातच बंडखोरी झाली आहे. आता रिंगणातून माघार नाही, या निर्धाराने पेटून उठलेल्या दीक्षित यांनी बंडाचा झेंडा हाती घेतल्याने येथे भाजपातच घमासान आहे. याशिवाय शिवसेनेकडून धनंजय तुंगार आणि काँग्रेसकडून सुनील अडसरे रिंगणात आहेत. थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडणार असल्याने नगराध्यक्ष पदासाठी मोठी चुरस पाहावयास मिळत आहे.\nखरे तर त्र्यंबक पालिका म्हणजे पूर्वी भाजपाचा बालेकिल्ला समजला जाई. मात्र, कुरघोडीच्या राजकारणात प्रत्येक पंचवार्षिकला येथे चालणार्‍या फोडाफोडीच्या राजकारणामुळे कोण कुणाचा, याचा कधीच थांगपत्ता लागत नाही. आदल्या दिवशी एका पक्षात असणारा नेता दिवस उजाडताच दुसर्‍या पक्षात कधी जातो, हेदेखील त्र्यंबकवासीयांना समजत नाही. त्यामुळे येथील राजकारण म्हणजे एक प्रकारे अळवावरचे पाणी आहे. एकूण 17 जागांसाठी निवडणूक असली तरी एका जागेवर भाजपाने आपला उमेदवार बिनविरोध निवडून आणत खाते उघडले आहे.शहरात राष्ट्रवादीचा पूर्वीइतका प्रभाव राहिलेला नाही. नगराध्यक्ष निवडणुकीतूनही राष्ट्रवादीने माघार घेतली आहे.\nसेनेची ताकद येथे बर्‍यापैकी असली तरी भाजपाचा वाढता जनाधार पाहता इतर पक्षांचा येथे चांगलाच कस लागणार आहे. त्यातही नगराध्यक्ष पदासाठी बंडखोरीमुळे भाजपाला मोठी ताकद पणाला लावावी लागणार असल्याने कदाचित या ठिकाणी धक्कादायक निकाल लागू शकतो, अशी सध्याची स्थिती आहे. नगरसेवकांच्या फक्त सोळाच जागा निवडून द्यावयाच्या असल्यामुळे या सोळा जागांसाठी 54 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. यंदा पालिकेच्या राजकारणात अपक्षांचेही मोठेच पीक आले आहे. 14 जण अपक्ष म्हणून रिंगणात उतरले आहेत. तर नगराध्यक्ष पदासाठी सात उमेदवार रिंगणात असले तरी खरी लढत तिरंगीच होणार आहे. त्यातही भाजपामधील बंडखोरीमुळे येथे काहीही घडू शकते, असे त्र्यंबकवासीयच बोलून दाखवित आहेत.\nकोणतीही निवडणूक म्हटली तर पैशांचा बेसुमार वापर हे समीकरणच दृढ झालेले पाहावयास मिळते. यावेळच्या निवडणुकीतही पैशांचा अमाप वापर झाला असल्याची चर्चा आहे. त्यामुळे त्र्यंबकराजा कुणाला पावतो, हे निकालानंतरच समजेल. त्र्यंबकबरोबरच इगतपुरी पालिका निवडणूकही बंडखोरीमुळे चांगलीच गाजत आहे. तब्बल 25 वर्षे शिवसेनेने येथील सत्ता अबाधित ठेवली आहे. मात्र, यंदा शिवसेनेमध्येच नगराध्यक्ष पदाच्या तिकिटावरून घमासान झाले आणि त्याची परिणती बंडखोरीत झाली. नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असलेले महेश शिरोळे यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी आ. हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून बंडाचा झेंडा हाती धरत शिवसेनेपुढेच आव्हान उभे केले आहे.\nत: शिरोळे हे नगराध्यक्ष पदासाठी रिंगणात असून, नगरसेवकसाठी 12 ठिकाणी उमेदवार उभे करून सेनेला सोपी वाटणारी लढत अवघड करून टाकली आहे. भाई म्हणून परिचित असलेले माजी नगराध्यक्ष संजय इंदुलकर यांनी तब्बल 25 वर्षे येथील सत्ता राखली आहे. नगरपालिका एके नगरपालिका फक्त एवढेच राजकारण करणार्‍या संजय इंदुलकर यांनी पक्षांतर्गत राजकारणात इतर कुठेच लक्ष घातलेले नाही. पालिका वर्तुळाबाहेरच्या राजकारणाचा सोस कधीच केला नाही. मागील पंचवार्षिकला राष्ट्रवादीने मोठी ताकद पणाला लावूनही इंदुलकर यांचीच सरशी झाली होती. यावेळी मात्र, पूर्वाश्रमीचे शिवसैनिक असलेेले शिरोळे यांनी त्यांच्याच नेतृत्वाला आव्हान दिल्यामुळे इंदुलकरांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मागील निवडणुकीत शिवसेनेला 11 जागा मिळाल्या होत्या. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी एकत्र येत निवडणूक लढविल्यामुळे त्यांना आठ जागा मिळाल्या होत्या.\nराष्ट्रवादीचे फिरोज पठाण यांनी त्यावेळी इंदुलकरांच्या सत्तेला सुरुंग लावण्यासाठी मोठी ताकद पणाला लावली होती. मात्र, तरीही सरशी इंदुलकरांचीच झाली होती. राष्ट्रवादीपेक्षा तीन जागा सेनेला जास्त मिळाल्या होत्या. यावेळी मात्र, पठाण यांनीच वातावरणाचा अंदाज घेत भाजपाचे कमळ हाती घेतल्याने राष्ट्रवादीला शहरात कुणी वालीच उरलेला नाही. त्यामुळे नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीचा उमेदवारच रिंगणात नाही. भाजपाने राष्ट्रवादीतून आलेले फिरोज पठाण यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसचे बद्रीनाथ शर्मा, भारिपचे बाळू पंडित आणि शिवसेनेचे बंडखोर महेश शिरोळे यांनी बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून जोरदार प्रचार मोहीम राबवित सेनेच्या सत्तेला सुरुंग लावण्याचा चंग बांधला आहे.इगतपुरी शहरात सेनेची तब्बल 25 वर्षांपासून सत्ता आहे. मात्र, शहराचा पाहिजे त्या प्रमाणात विकास झालेला नाही, असा प्रचाराचा मुद्दा बनविल्यामुळे सेनेची काहीशी गोची झाली आहे.\nआजही शहरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न तसा पाहिल्यास गंभीरच आहे. येथे पावसाचे प्रमाण सर्वाधिक आहे. तीन ते साडेतीन हजार मिमी पाऊस येथे होतो. शिवाय इगतपुरी तालुका नाशिकसह ठाणे, मुंबई, नगर आणि मराठवाडा या भागाला पाणीपुरवठा करतो. असे असतानाही इगतपुरीमधील नागरिकांना आजही आठवड्यातून केवळ दोनच वेळा पाणीपुरवठा होतो. त्यामुळे भाकरी फिरवली नाही तर ती करपते, या न्यायाने भाकरी फिरवण्याची वेळ आल्याचा प्रचार बहुजन विकास आघाडीने चालविल्यामुळे ���ुणाची शिट्टी वाजते, याबद्दल शहरवासीयांमध्ये मोठी उत्सुकता आहे. भाजपालाही या ठिकाणी प्रभावी चेहरा नव्हता. त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीच्या फिरोज पठाण यांना गळाला लावले. पठाण भाजपात गेल्यामुळे राष्ट्रवादीचे मात्र मातेरे झाले आहे. या पक्षाला येथे कुणी वालीच आता उरलेला नसल्याने त्यांना नगराध्यक्ष पदासाठी तर दूरच, पण नगरसेवक पदासाठीदेखील उमदेवार मिळाला नाही.\nअशीच अवस्था महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचीदेखील पाहावयास मिळत आहे. नाशिक महापालिकेतून मनसेचे इंजिन साइडला लागल्यानंतर या पक्षाची अवस्था जिल्ह्यात काहीशी खिळखिळी झाली आहे. त्याचा प्रत्यय त्र्यंबकेश्‍वरपाठोपाठ इगतपुरीतदेखील येत आहे. इगतपुरीतही या पक्षाची अवस्था दयनीय आहे. शहरात जे नेते उरले आहेत, त्यांचा काही फारसा प्रभाव दिसून येत नाही. त्यामुळे पक्षाने निवडणूक लढविण्याऐवजी शांत राहणेच पसंत केले आहे. इगतपुरीमध्ये आरपीआयची ताकददेखील बर्‍यापैकी आहे. मात्र, आरपीआयदेखील येथे विभागली गेली आहे. काही जण भाजपाकडे, तर काही शिवसेनेकडे असल्याने या विभागलेल्या परिस्थितीचा फायदा नेमका कुणाला होतो, यावरही बरेच काही अवलंबून आहे.\nभाजपाने या दोन्ही ठिकाणी मोठी ताकद उभी केली असून, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी प्रचारसभा घेतली, तर आजपर्यंत शिवसेनेतील कोणत्याच मोठ्या नेत्याची सभा घेण्याची गरज न पडलेल्या इुंदलकरांनाही यावेळी मात्र आदेश बांदेकर, राज्यमंत्री दादा भुसे यांच्या सभा घेण्याची गरज पडली. यावरूनच येथील लढत वाटते तितकी सोपी नाही, याचा अंदाज सर्वांनाच आलेला आहे. इगतपुरीमध्ये काँग्रेसने सोलापूरच्या आ. प्रणिती शिंदे यांना प्रचाराला आणून स्पर्धेत असल्याचे दाखवून दिले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून या निवडणुकीकडे पाहिले जात आहे. काँग्रेसच्या आमदार निर्मला गावित यांच्या बरोबरच शिवसेना आणि भाजपाचीदेखील प्रतिष्ठा पणाला लागली आहे. आगामी निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून अनेक मंडळींनी भाजपाला जवळ केले आहे. त्यामुळे पालिकेवर काहीही करून सत्ता आणण्याचा चंग जसा या मंडळींनी बांधला आहे. तद्वतच इतर पक्षाची मंडळीदेखील देव पाण्यात बुडवून आहे. एक मात्र खरे की, यावेळची निवडणूक प्रस्थापित नेत्यांची शक्तिपरीक्षा पाहणारी आहे. त्यामुळे कुणाला सिकंदर ��रवायचे, याचा निर्णय सूज्ञ मतदार आज घेतील, एवढे मात्र नक्की\nब्लॉग : पटोलेंचा नाराजीनामा विदर्भाच्या राजकारणावर परिणाम करणार\nसरकारचे धोरण शेतकरीविरोधी : खा. शेट्टी\nब्लॅाग : जो जिता वही सिकंदर..\nमनमाड-इंदूर रेल्वेमार्गाचा खर्च ५५५३ कोटींवर\nहेलिकॉप्टर्स उभारणीत मदत करणार\n‘जायकवाडी’च्या 31 टीएमसी पाण्याची चोरी\nकोल्हापूर जिल्ह्यात उच्चांकी 793 रुग्ण वाढले\nअलमट्टी धरणाचे सर्व दरवाजे उघडले\n‘अलमट्टी’चा विसर्ग वाढला; कोल्हापूरचा पूर स्थिरावला\nकोल्हापुरात पूर पातळी स्थिर\nताजिकिस्तानच्या पामिर पठारावर ड्रॅगनचा दावा\nलॉकडऊनमध्ये मुलांमध्ये वाढतोय अम्ब्लोपिया\nगणपती विशेष ट्रेन सोडण्यास हिरवा कंदील\nवयोवृद्ध कलाकारांना हायकोर्टाचा दिलासा\nमुंबईत मंगळवारी कोरोना रुग्ण घट होण्यामागचे गौडबंगाल काय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.punerheumatologist.com/mr/research-experience/", "date_download": "2020-08-07T20:48:09Z", "digest": "sha1:NHGGZMZSFHWZYSNQ5NIQGKG3NEBIGIJP", "length": 6342, "nlines": 90, "source_domain": "www.punerheumatologist.com", "title": "संशोधनाचा अनुभव - डॉ. प्रवीण पाटील", "raw_content": "\nतुम्हाला माहित आहे का\nवेदना कसे कार्य करते\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nडॉ. प्रवीण पाटील यांचे संशोधन स्वारस्य रूमेटॉईड आर्थराईटिस, vasculitis आणि मस्क्युलस्केलेटल अल्ट्रासाऊंड यामध्ये आहे. अमेरिकन कॉलेज ऑफ रूमॅटोलॉजी कॉन्फरन्स 2011 मध्ये त्यांनी आपले ‘अनडिटेक्टेबल रुमेटॉईड फॅक्टर फॉलोईंग ट्रीटमेंट विथ रिटक्सिमॅब’ वरील संशोधन सादर केले.\nब्रिटिश सोसायटी ऑफ पेडियाट्रिक अँड ऍडोलसेंट्स रूमॅटोलॉजी (BSPAR) नॉटिंघम, यूके 2011 मध्ये ‘incidence of methotrexate induced nausea in adolescent and adult patients with arthritis’ या विषयावरील आपले कार्य सादर करण्यासाठी त्यांना आमंत्रित करण्यात आले होते.\nसंधिवाताच्या रुग्णांचे सखोल विश्लेषण करण्यासाठी त्यांना त्यांच्या संशोधनाचा अनुभव उपयुक्त ठरत आहे.\nसाऊथएंड युनिव्हर्सिटी हॉस्पिटल एनएचएस ट्रस्ट येथे ‘पॉलिमॅल्जीया रुमेटिका अँड लार्ज व्हेसल व्हॅस्क्युलाईटिस’ वरील त्यांचे संशोधन आणि लेख विविध वैद्यकीय पत्रिकांमध्ये प्रकाशित केले गेले आहेत.\nडॉ. पाटील यांना रूमेटॉईड आर्थराईटिस / लुपस / पीएमआर आणि लार्ज व्हेसल व्हॅस्क्युलायटीसच्या क्लिनिकल ट्रायल्स घेण्याचा व्यापक अनुभव आहे.\nAddress:104, श्रीकृष्ण अपार्टमेंट, शिरोळे रोड,\nफर्ग्युसन कॉलेज ���ेन गेट समोर,\nवेळ: सोम ते शुक्र (बुध व्यतिरिक्त): सकाळी 9.30 ते दुपारी 1.00 , शनि : सकाळी 11.00 ते संध्याकाळी 6.00 (पहिल्या शनिवार व्यतिरिक्त)\nAddress:दुसरा मजला, मेट्रो 9, पतंजली स्टोअरच्या वर, विस्डम स्कूल पार्क रोडसमोर, काळेवाडी फाटा औंध-रावेत बीआरटीएस रोड\nवेळ : सोम ते शुक्र (बुध व्यतिरिक्त): : संध्याकाळी 4.00 ते 7.00\nतुम्हाला माहित आहे का\nवेदना कसे कार्य करते\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/bollywood/bengali-star-koel-mallick-father-ranjit-mallick-test-coronavirus-covid-19-positive-a591/", "date_download": "2020-08-07T21:32:06Z", "digest": "sha1:XXWRAURMTFYYMSSKEBRR42ZQC4UMA36Z", "length": 29386, "nlines": 372, "source_domain": "www.lokmat.com", "title": "या प्रसिद्ध अभिनेत्रीच्या संपूर्ण कुटुंबाला झाली कोरोनाची लागण; दोन महिन्यापूर्वीच दिलाय बाळाला जन्म - Marathi News | Bengali star Koel Mallick, father Ranjit Mallick test coronavirus COVID-19 positive | Latest bollywood News at Lokmat.com", "raw_content": "शनिवार ८ ऑगस्ट २०२०\nअल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nपूर्व उपनगरात अखेर व्यापाऱ्यांनी उघडली दुकाने\nगिरगावने अनुभवले पावसाचे रौद्र रूप\n६५ वर्षात... २६८ पुराच्या घटनांत ६९ हजार जणांचा मृत्यू\nऐश्वर्या शेरॉनची १६ बनावट इन्स्टाग्राम अकाउंट\nरिया चक्रवर्तीने महेश भटसह या लोकांना केले होते कॉल्स, रिपोर्टमधून समोर आले सत्य\n\"परम्‍परा, प्रतिष्‍ठा और अनुशासन\" म्हणत जेव्हा बच्चन बहू ऐश्वर्यावर संतापले होते अमिताभ बच्चन, हे होते कारण\nटॅलेंट मॅनेजरचा खुलासा, आत्महत्येच्या एक दिवस सुशांतशी या गोष्टी संदर्भात झाले होती चर्चा\nसमीर शर्माच्या आत्महत्येवर सगळे गप्प का अभिनेता राहुल भटचा सवाल\nसुशांंतचा नंबर ब्लॉक केल्यानंतर रिया चक्रवर्तीने अभिनेत्याच्या ई-मेल अकाऊंटसोबत केली छेडछाड\nसुप्रिया सुळे आणि अजित पवार याचं रक्षाबंधन\nसुशांतला न्याय मिळावाच पण शेतकरी आत्महत्येबद्दलही बोला\nअजित दादा पवारना मुख्यमंत्रीपदावर बघण्याची इच्छा\nकोरोना महामारीच्या अस्ताला सुरुवात \nरक्ताची कमतरता भरून काढण्यासह पोट साफ होण्यास फायदेशीर मका; इतर फायदे वाचून व्हाल अवाक्\nघरी बसून वाढलेला कमरेचा आणि पोटाचा घेर झटपट होईल कमी; फक्त 'हे' ४ उपाय वापरा\nकोरोनानंतर चीनमध्ये एक किडा पसरवतोय नवा व्हायरस, ही आहेत लक्षणं\nमहामारीच्या काळात जॉब मिळवायचा असेल तर 'या' गोष्टी माहीत असायलाच हव्यात; वेळीच जाणून घ्या\ncoronavirus: कोरोनाचा मानवी मेंदूवर होतोय ���सा परिणाम, नव्या संशोधनातून समोर आली धक्कादायक माहिती\nपनवेलमधील खाजगी कोविड रुग्णालयामार्फत शासनाच्या नियमांचे उल्लंघन; महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे सचिव सुधाकर शिंदे यांच्या अचानक धाडीत उघड\nकेरळ- एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या अपघातात १४ जणांचा मृत्यू; १२३ जण जखमी; १५ गंभीर जखमी\nकेरळमधील विमान अपघातामुळे दु:ख; जखमींची प्रकृती स्थिर राहावी यासाठी प्रार्थना करतो- पंतप्रधान मोदी\nकेरळमध्ये अपघातग्रस्त झालेल्या विमानात एकूण १९१ जण; १८४ प्रवाशी आणि ७ कर्मचाऱ्यांचा समावेश- एअर इंडिया\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांना फोन; एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या अपघाताची घेतली माहिती\nअमरावती- उसळगव्हाण येथे २२ वर्षीय तरुणाची आत्महत्या\nअमरावती: आज १०८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; जिल्ह्यातल्या बाधितांचा आकडा २८७२ वर\nकेरळमध्ये एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाला भीषण अपघात, अक्षरशः दोन तुकडे झाले\nकेरळ- करिपूर विमानतळावर लँडिंग दरम्यान एअर इंडियाचं विमान घसरलं; अनेकजण जखमी\nमुंबई - ईडी कार्यालयातून रिया चक्रवर्ती चौकशीनंतर निघाली\nकल्याण शीळ रस्त्याच्या कामाचा आमदार प्रमोद पाटील यांनी आढावा; एमएसआरडीसी अधिकाऱ्यांसमवेत बैठक\nसुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात रिया चक्रवर्तीची ईडीकडून साडे आठ तास चौकशी; रिया ईडीच्या कार्यालयातून रवाना\nसुशांत सिंह राजपूतची माजी बिझनेस मॅनेजर श्रृती मोदीची ईडीकडून सुरू असलेली चौकशी पूर्ण\nसोलापूर- अक्कलकोटमध्ये कोरोना रुग्णाचा रस्त्यावर मृत्यू; एक तास रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्यानं प्राण सोडला\nकोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी पूर्ण सज्ज राहा; लष्करप्रमुख मनोज नरवणेंकडून फिल्ड कमांडर्सना सूचना\nपनवेलमधील खाजगी कोविड रुग्णालयामार्फत शासनाच्या नियमांचे उल्लंघन; महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे सचिव सुधाकर शिंदे यांच्या अचानक धाडीत उघड\nकेरळ- एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या अपघातात १४ जणांचा मृत्यू; १२३ जण जखमी; १५ गंभीर जखमी\nकेरळमधील विमान अपघातामुळे दु:ख; जखमींची प्रकृती स्थिर राहावी यासाठी प्रार्थना करतो- पंतप्रधान मोदी\nकेरळमध्ये अपघातग्रस्त झालेल्या विमानात एकूण १९१ जण; १८४ प्रवाशी आणि ७ कर्मचाऱ्यांचा समावेश- एअर इंडिया\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांना फोन; एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या अपघाताची घेतली माहिती\nअमरावती- उसळगव्हाण येथे २२ वर्षीय तरुणाची आत्महत्या\nअमरावती: आज १०८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; जिल्ह्यातल्या बाधितांचा आकडा २८७२ वर\nकेरळमध्ये एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाला भीषण अपघात, अक्षरशः दोन तुकडे झाले\nकेरळ- करिपूर विमानतळावर लँडिंग दरम्यान एअर इंडियाचं विमान घसरलं; अनेकजण जखमी\nमुंबई - ईडी कार्यालयातून रिया चक्रवर्ती चौकशीनंतर निघाली\nकल्याण शीळ रस्त्याच्या कामाचा आमदार प्रमोद पाटील यांनी आढावा; एमएसआरडीसी अधिकाऱ्यांसमवेत बैठक\nसुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात रिया चक्रवर्तीची ईडीकडून साडे आठ तास चौकशी; रिया ईडीच्या कार्यालयातून रवाना\nसुशांत सिंह राजपूतची माजी बिझनेस मॅनेजर श्रृती मोदीची ईडीकडून सुरू असलेली चौकशी पूर्ण\nसोलापूर- अक्कलकोटमध्ये कोरोना रुग्णाचा रस्त्यावर मृत्यू; एक तास रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्यानं प्राण सोडला\nकोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी पूर्ण सज्ज राहा; लष्करप्रमुख मनोज नरवणेंकडून फिल्ड कमांडर्सना सूचना\nAll post in लाइव न्यूज़\nया प्रसिद्ध अभिनेत्रीच्या संपूर्ण कुटुंबाला झाली कोरोनाची लागण; दोन महिन्यापूर्वीच दिलाय बाळाला जन्म\nतिच्या फॅमिली डॉक्टरांनी तिला कोविड-१९ ची चाचणी करण्याचा सल्ला दिला होता. चाचणी केल्यानंतर समजले की, तिच्याबरोबर कुटुंबीयांना करोनाची लागण झाली आहे.\nया प्रसिद्ध अभिनेत्रीच्या संपूर्ण कुटुंबाला झाली कोरोनाची लागण; दोन महिन्यापूर्वीच दिलाय बाळाला जन्म\nकोरोना व्हायरसची लागण आतापर्यंत लाखो लोकांना झाली आहे. यामध्ये सिनेसृष्टीतील कलाकारांचा देखील समावेश आहे. यामध्ये बंगाली चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री कोयल मल्लिकलाही कोरोनाची लागण झाली आहे. याबाबतचा खुलासा तिने स्वतः सोशल मीडियावर केली आहे.\nकोयल मल्लिकही बंगाली चित्रपटसृष्टीतील चर्चेतील चेहरा आहे. कोयलनेच इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत तिने याबाबत खुलासा केला आहे. तिच्यामध्ये कोरोनाची लक्षणं दिसत होती. तीन-चार दिवस तिला याचा त्रास जाणवू लागला होता.\nतिच्या फॅमिली डॉक्टरांनी तिला कोविड-१९ ची चाचणी करण्या��ा सल्ला दिला होता. चाचणी केल्यानंतर समजले की, तिच्याबरोबर कुटुंबीयांना करोनाची लागण झाली आहे.\nकोयलने ट्विटरवरुन माहिती देत सांगितली की,सध्या आम्ही सगळे जण सेल्फ क्वारंटाइन आहोता. तिच्यासोबतच तिचे आई-वडील, पती निशपाल सिंह ऊर्फ राणे यांनाही करोनाची लागण झाली आहे.\nचिंतेची बाब म्हणजे कोयलला २ महिन्यांचं लहान बाळ असून ५ मे रोजी या बाळाचा जन्म झाला आहे. त्यामुळे सध्या कुटुंबीयांसोबतच चाहत्यांनादेखील कोयलची काळजी वाटत आहे. त्याचप्रमाणे या व्हिडिओ तिने खास आवाहन केलंय की, कोरोनाची कोणतीही लक्षण आढळली तर लगेचच कोविड-१९ ची चाचणी करून घ्या.\nवाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\n शिल्पा शेट्टीने सासूबाईसह धरला ठेका, पाहा व्हिडीओ\nटॅलेंट मॅनेजरचा खुलासा, आत्महत्येच्या एक दिवस सुशांतशी या गोष्टी संदर्भात झाले होती चर्चा\n\"परम्‍परा, प्रतिष्‍ठा और अनुशासन\" म्हणत जेव्हा बच्चन बहू ऐश्वर्यावर संतापले होते अमिताभ बच्चन, हे होते कारण\nरिया चक्रवर्तीने महेश भटसह या लोकांना केले होते कॉल्स, रिपोर्टमधून समोर आले सत्य\nऋषी कपूर यांनी 'मुल्क'साठी केवळ 15 मिनिटांत दिला होता होकार,अनुभव सिन्हाने जागवल्या आठवणी\nरिया चक्रवर्तीला संध्याकाळी होऊ शकते अटक ईडीकडून 3 टप्प्यात चौकशी\nगुरे राखण्यासाठी गेलेल्या वृद्धाचा निघृण खून \nCube Film Review: एका अनोख्या दोस्तीची कहाणी03 July 2020\nGulabo Sitabo review : अमिताभ बच्चन यांच्या कारकिर्दीतील आणखी एक मास्टर स्ट्रोक12 June 2020\nठाण्यात कोविड-१९ नियमांचे उल्लंघन: डबल सीट जाणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई: ६७ दुचाकी जप्त08 August 2020\nसुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवावा की मुंबई पोलिसांकडेच ठेवावा... तुम्हाला काय वाटतं\nमुंबई पोलीस सक्षम cbiकडे देणं आवश्यक\nमुंबई पोलीस सक्षम (203 votes)\ncbiकडे देणं आवश्यक (349 votes)\nकोरोना महामारीच्या अस्ताला सुरुवात \nराम मंदिर पायाभरणीनिमित्त घरोघरी दिवाळी साजरी करा\nसुशांतला न्याय मिळावाच पण शेतकरी आत्महत्येबद्दलही बोला\nअजित दादा पवारना मुख्यमंत्रीपदावर बघण्याची इच्छा\nसुप्रिया सुळे आणि अजित पवार याचं रक्षाबंधन\nपरदेशी कामगारांसाठी कुवैत सरकारचा नवीन मसूदा\nबकरी ईदला कुर्बानी नाही, रक्तदान करा\nगणेश उत्सव नाही पुण्यातील मंडळे सेवा उत्सव करणार\nN95 मास्कचा जन्म कसा झाला \nतरुणीच्या गुप्तांगातून स्वॅब घेतला, नवनीत राणा संतापल्या\nलुटारू नवरी : पहिल्या पतीकडून लुटले 1 कोटी, दुसऱ्याकडून 45 लाख, तिसऱ्यासोबत पळाली अमेरिकेला\n १४ वर्षाच्या मुलीला दारू पाजून नराधमांनी केला गँगरेप\n सीरम इन्स्टिट्यूटनं जाहीर केली लसीची किंमत, फक्त २२५ रुपयांत मिळणार कोरोना लस\nकोरोनानंतर चीनमध्ये एक किडा पसरवतोय नवा व्हायरस, ही आहेत लक्षणं\ncoronavirus: कोरोनाचा मानवी मेंदूवर होतोय असा परिणाम, नव्या संशोधनातून समोर आली धक्कादायक माहिती\nमुख्यमंत्री गेहलोतांकडून भाजपाच्या महाराणींना खास गिफ्ट; काँग्रेस सरकार होणार स्थिर\nShocking: तीन महिन्यांत दहा कलाकारांनी केली आत्महत्या; नाव वाचून बसेल धक्का\nखूशखबर : 10 ऑगस्टपर्यंत येऊ शकते 'रशियन' कोरोना लस; आरोग्य मंत्री म्हणाले, परीक्षण पूर्ण\nमॉडेलिंग सोडून UPSC दिली; ऐश्वर्या श्योराण पहिल्याच फटक्यात IAS बनली\nगुलाबाची कळी कशी हळदीने माखली... पाहा, राणा दग्गुबाती व मिहिका बजाजच्या हळदीचे खास फोटो\nसिंधू, प्रणीत, सिक्की दीर्घ काळानंतर उतरले कोर्टवर\nधोनीच्या ‘हेलिकॉप्टर शॉट’ची प्रतीक्षा\nहॉकी कर्णधार मनप्रीतसह पाच खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह\n'Air India Plane Crash' : धावपट्टीवरील पाण्यामुळे ब्रेक न लागल्याने अपघाताची शक्यता\nबैरूतमधील स्फोट; १६ जणांना अटक\n'Air India Plane Crash' : केरळमध्ये एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाला भीषण अपघात; १५ जणांचा मृत्यू, १२३ जण जखमी\n'Air India Plane Crash' : विमानाला झालेल्या अपघातात पायलट दीपक साठेंचा मृत्यू; हवाई दलात बजावली होती सेवा\n आता कोकणवासीयांसाठी १० दिवसांचा क्वारंटाइन, शासन आदेश आला\nअपघातात एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाचे दोन तुकडे झाले, पण...\nAir India Express Accident: ...अन् रनवेवरून एअर इंडियाचं विमान दरीत कोसळलं; जाणून घ्या शेवटच्या क्षणांमध्ये काय घडलं\nCoronaVirus News: इस्रायलचे शास्त्रज्ञ मायदेशी परतले; भारताचा मित्र लवकरच 'पॉझिटिव्ह' बातमी देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/politics/raj-thackeray-should-pay-entertainment-tax-says-bjp-minister-vinod-tawde-36155", "date_download": "2020-08-07T21:16:42Z", "digest": "sha1:J5OVHMIO2RRSZZCI6Y3YFWKD5CSEQAT2", "length": 9875, "nlines": 131, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "'राज ठाकरेंनी भरावा मनोरंजन टॅक्स' - विनोद तावडे | Mumbai", "raw_content": "\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\n'राज ठाकरेंनी भरावा मनोरंजन टॅक्स' - विनोद तावडे\n'राज ठाकरेंनी भरावा मनोरंजन टॅक्स' - विनोद तावडे\nगुरूवारी मतमोजणी झाल्यानंतर विनोद तावडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतान, 'राज ठाकरे यांनी मनोरंजन टॅक्स भरावा पाहिजे', असं म्हटलं आहे.\nBy मुंबई लाइव्ह टीम सत्ताकारण\nलोकसभा निवडणूकीत महायुती दणदणीत विजयी झाल्यामुळं देशात पुन्हा मोदी सरकारचं आलं आहे. एकट्या भाजपनं ३०० चा आकडा पार केला आहे. आशातच भाजपच्या नेत्यानी विरोधी पक्षांवर निशाणा साधण्यास सुरूवात केली आहे. शिक्षणमंत्री आणि भाजप नेता विनोद तावडे यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. गुरूवारी मतमोजणी झाल्यानंतर विनोद तावडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतान, 'राज ठाकरे यांनी मनोरंजन टॅक्स भरावा पाहिजे', असं म्हटलं आहे.\nमोदी व शहाविरोधात प्रचारसभा\nलोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये नरेंद्र मोदी-अमित शहा यांच्याविरोधात प्रचारसभा घेतल्या होत्या. या सभांमध्ये राज यांनी 'लाव रे तो व्हिडीओ' असं म्हणत वेगवेगळे व्हिडीओ दाखवत मोदी व शहा यांना निवडणून आणू नका असं म्हटलं होतं. तसंच, भाजपही त्यांच्या या सभांवर सुरूवातीपासूनच निशाणा साधुन होती. भाजपनं निवडणूक आयोगाकडं याबाबत तक्रार दाखल करत 'राज ठाकरेंच्या सभांचा खर्च किती, त्याचा हिशोब काय \nगोरगावमधील नेस्को ग्राउंड मतमोजणी केंद्रावर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना, राज ठाकरेंवर निशाणा साधला. 'राज ठाकरेच्या आव्हानांना राज्याचा जनतेनं साफ नकार दिला आहे. राज ठाकरेंनी लाख अपील केल्यानंतर देखील जनतेनं भाजप-शिवसेनेला भरघोस मतांनी विजयी केलं आहे', असं म्हटलं. तसंच, 'राज ठाकरेंनी लोकांच मनोरंजन केलं आहे, त्यामुळं त्यांनी सरकारला मनोरंजन टॅक्स दिला पाहिजे', असंही म्हटलं आहे.\nमुंबईतील भेंडीबाजार परिसरात भीषण आग\nजगभरातील नेत्यांनी दिल्या नरेंद्र मोदींना शुभेच्छा\nराज ठाकरेविनोद तावडेमनोरंजन टॅक्सभाजपशिवसेनालोकसभा निवडणूकमतमोजणीनेस्को ग्राउंड\nमराठमोळे पायलट कॅप्टन दीपक साठेंचा विमान अपघातात मृत्यू\nमुंबईत कोरोनाचे ८६२ नवे रुग्ण,४५ जणांचा दिवशभरात मृत्यू\n दिवसभरात १० हजार ९०६ जणांनी केली कोरोनावर मात\n९८ वर्षांच्या आजोबांची कोरोनावर मात\n२०२१ चा टी-२० वर्ल्ड कप भारतात\nनवी मुंबईत शुक्रवारी कोरोनाचे नवीन ३७६ रुग्ण\nभाजपा महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला लागलेला कलंक, काँग्रेसची खरमरीत टीका\nम्हणून महापालिकेने केली मुंबईत पाणी साचण्याची व्यवस्था, भाजपची टीका\nनाहीतर, १० आॅगस्टनंतर रस्त्यावर उतरू, प्रकाश आंबेडकरांचा इशारा\n“ही तर नैसर्गिक आपत्ती, मुंबईकरांना प्रत्येकी १० हजार रुपये द्या”\nघरातच बसून मोबाईल गेम खेळणाऱ्यांचा तर हा सल्ला नाही ना\nधमकी देत आहात काय भाजपचा आदित्य ठाकरेंना थेट सवाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/business/business-news/thousands-of-thousands-of-crores-of-rupees/articleshow/67423565.cms", "date_download": "2020-08-07T22:09:06Z", "digest": "sha1:WFF63DAYRUUX4Q5N4S3LUEN473RHBSUG", "length": 16338, "nlines": 117, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nसाडेनऊ हजार कोटी पडूनच\nवृत्तसंस्था, नवी दिल्लीदेशभरातील टपाल कार्यालयांमध्ये दाव्यांअभावी पडून असलेली रक्कम बरीच मोठी असल्याचे स्पष्ट झाले आहे...\nदेशभरातील टपाल कार्यालयांमध्ये दाव्यांअभावी पडून असलेली रक्कम बरीच मोठी असल्याचे स्पष्ट झाले आहे. केंद्र सरकारतर्फे संसदेत नुकत्याच देण्यात आलेल्या माहितीनुसार टपाल कार्यालयांमधील पडून असलेली एकूण रक्कम ९,३९५ कोटी रुपयांच्या घरात पोहोचली आहे.\nशिवसेनेच्या खासदार भावना गवळी आणि कृपाल बालाजी यांनी विचारलेल्या लेखी प्रश्नाच्या उत्तरावर दूरसंचार मंत्री मनोज सिन्हा यांनी ही माहिती दिली. बहुतांश खात्यांमधील रक्कम वारसदाराचे नाव नसणे, वारसाची खात्री न पटणे आणि अन्य कारणांमुळे पडून असल्याचेही सिन्हा यांनी नमूद केले. बऱ्याच खातेदारांनी गेल्या काही वर्षांपासून जमा रक्कम न काढल्यानेही मोठ्या प्रमाणावर रक्कम पडून असल्याचेही सिन्हा यांनी सांगितले. मोठ्या प्रमाणावर रक्कम पडून असल्याने तिच्या वितरणासाठी आता केंद्र सरकारने धोरण निश्चित केले आहे. किसान विकास पत्र (केव्हीपी), मन्थली इन्कम सर्टिफिकेट (एमआयएस), नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (एनएससी), पब्लिक प्रॉव्हिडण्ट फंड (पीपीएफ) आणि जमा य��जनांमध्ये मोठ्या प्रमाणावर रक्कम पडून असल्याचे सिन्हा यांनी स्पष्ट केले.\nटपाल कार्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणावर रक्कम पडून असण्याचे प्रमुख कारण म्हणजे खातेदाराचा मृत्यू हे असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. खातेधारकाच्या मृत्यूनंतर त्याच्या वारसदाराला त्याच्या नावावरील रक्कम हस्तांतर केली जाते. मात्र, बऱ्याचदा खातेदार वारसाविषयी योग्य माहिती देत नाहीत किंवा काही खातेदारांचे वारसदारच असत नाहीत. एकापेक्षा अधिक वारसदार असतील, तर त्यांच्यातच वाद उत्पन्न होतात. त्यामुळे खातेदाराच्या पश्चात रक्कम काढणे अवघड होऊन जाते.\nराज्यांची तुलना करता पश्चिम बंगालमधील टपाल कार्यालयांमध्ये सर्वाधिक म्हणजे १५९१.१६ कोटी रुपये अद्याप पडून आहेत. त्यापाठोपाठ दिल्ली (१११२.१४ कोटी रुपये), पंजाब (१०३३.८४ कोटी रुपये), उत्तर प्रदेश (८०६.४५ कोटी रुपये), महाराष्ट्र (७२७.४० कोटी रुपये), गुजरात (५३८.८५ कोटी रुपये), तमिळनाडू (४७७.७९ कोटी रुपये), हरियाणा (४१८.९७ कोटी रुपये), राजस्थान (३८८.५५ कोटी रुपये), कर्नाटक (२८६.७३ कोटी रुपये), केरळ (२५९.०३ कोटी रुपये), मध्य प्रदेश (२३८.६८ कोटी रुपये), बिहार (२४३.६५ कोटी रुपये), झारखंड (१५२.४६ कोटी रुपये), तेलंगण (१६४.१६ कोटी रुपये),उत्तराखंड (१४९.६२ कोटी रुपये), आसाम (१४५.३२ कोटी रुपये),जम्मू आणि काश्मीर (८४.११ कोटी रुपये), छत्तीसगड (६१.३६ कोटी रुपये) आणि पूर्वोत्तर राज्ये (३६.९७ कोटी रुपये) यांचा क्रमांक लागतो.\nटपाल कार्यालयांमधील सर्वाधिक रक्कम किसान विकास पत्रांमध्ये (केव्हीपी) पडून आहे. या साधनातील रक्कम २,४२९ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. त्या पाठोपाठ 'मन्थली इन्कम स्कीम' (२,०५६ कोटी रुपये) आणि 'नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट'चा (१,८८८ कोटी रुपये) समावेश आहे.\nसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 'एलआयसी'च्याही विनावापर खात्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रक्कम अद्याप पडून आहे. सरकारी तपशीलानुसार ३१ मार्च २०१८ पर्यंत जीवन विमा कंपन्यांकडील विनादावा खात्यांमधील एकूण विनावापर रक्कम १५,१६६.४७ कोटी रुपयांवर गेली आहे. त्यामध्ये 'एलआयसी'कडे १०,५०९ कोटी रुपये तर, खासगी विमा कंपन्यांकडे ४,६७५ कोटी रुपये पडून आहेत.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\nसर्व जण हैराण; रिलायन्सचे १०३ कोटीचे शेअर गहाण ठेवले...\nसोन्याची विक्रमी घोडदौड सुरूच ; जाणून घ्या आजचा भाव...\nनोकरदारांसाठी खूशखबर; 'या' निर्णयाने भविष्याची पुंजी वा...\nसुवर्ण झेप ; जागतिक बाजारात सोने प्रथमच २००० डॉलरपार...\n१५५ अंकांनी निर्देशांक वधारला महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nशिवसेना टपाल कार्यालय shisena post office Delhi\nअंबानींचा आणखी एक मास्टर स्ट्रोक; २७ कोटींनी विकत घेणार ही कंपनी\nरिलायन्सच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; केला हा पराक्रम\nबँकांसाठी वाइट बातमी; करोनामुळे २० वर्षात अस प्रथम होणार\nकरोना काळात भारतीय बँकेचा नफा ८१ टक्क्यांनी वाढला\nगुगलचा नवा भागिदार; या कंपनी गुंतवले ४५० मिलियन डॉलर्स\nकरोना काळात भारतीय कंपनीचा अटकेपार झेंडा; ५८८ कोटींना विकत घेतील ही कंपनी\nमुंबईदिवसभरात १० हजार ९०६ रुग्णांची करोनावर मात; ३०० दगावले\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\nदेश'पावसामुळे धावपट्टीचा अंदाज न आल्याने विमानाला अपघात'\nमुंबईएअर इंडिया विमान अपघातात महाराष्ट्रातील वैमानिकाचा मृत्यू\nदेशदिल्लीत १२ वर्षांच्या निर्भयाची मृत्युशी झुंज, ICU मध्ये हलवले\nमुंबईरिया चक्रवर्तीची ८ तास चौकशी; कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता\nदेशकेरळमध्ये भीषण विमान अपघात; दोन पायलटसह १४ जण ठार\nनागपूरनागपुरातील करोनाचा 'हा' आकडा चिंता वाढवणारा\nकोल्हापूरब्रह्मनाळमध्ये नवी बोट पोहचताच परत मागितली; मंत्र्याने केला फोन\nमोबाइलसर्वात जास्त विकला जाणारा अँड्रॉयड फोन झाला स्वस्त; नवी किंमत पाहा\nविज्ञान-तंत्रज्ञानइंडियन ब्रँड Shinco चे ३ जबरदस्त टीव्ही लाँच, जाणून घ्या किंमत-फीचर्स\nहेल्थनिरोगी आरोग्यासाठी वयानुसार किती वेळ झोपणे ठरेल योग्य\nविज्ञान-तंत्रज्ञानAmazon सेलचा शेवटचा दिवस, कमी किंमतीत मिळताहेत जबरदस्त गॅझेट्स\nआजचं भविष्यमकर : स्वतःच्या आनंदात रममाण व्हाल; वाचा, आजचे राशीभविष्य\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A8%E0%A5%A6", "date_download": "2020-08-07T21:04:14Z", "digest": "sha1:G345UPKPOJJ6JNJXTEEA5ADXIDHRNPII", "length": 3382, "nlines": 47, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "इ.स. १२० - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nइसवी सनाच्या पहिल्या सहस्रकातील एक वर्ष\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: १ ले शतक - २ रे शतक - ३ रे शतक\nदशके: १०० चे - ११० चे - १२० चे - १३० चे - १४० चे\nवर्षे: ११७ - ११८ - ११९ - १२० - १२१ - १२२ - १२३\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडीसंपादन करा\nरोमन सम्राट हेड्रियानच्या दरबारात भारतातील राजदूतांचे आगमन झाल्याची नोंद.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ०८:१५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/photos/jarahatke/temple-royal-enfield-bullet-350-rajasthan-om-banna-dham-or-bullet-baba-temple-a648/", "date_download": "2020-08-07T21:39:18Z", "digest": "sha1:G7VJDN6YOJ6BBBFYEP4GQJATFI2A6M74", "length": 25459, "nlines": 325, "source_domain": "www.lokmat.com", "title": "'या' मंदिरात होते Royal Enfield Bullet ची पुजा; मंदिराची कहाणी वाचाल तर अवाक् व्हाल - Marathi News | Temple of royal enfield bullet 350 in rajasthan om banna dham or bullet baba temple | Latest jarahatke News at Lokmat.com", "raw_content": "गुरुवार ६ ऑगस्ट २०२०\nMumbai Rain Live Updates: मुंबईत पावसाचा जोर वाढताच समुद्राला येणार उधाण, नागरिकांना सतर्कतेचा इशारा\nVideo: आयुष्यात पहिल्यांदाच मंत्रालयासमोर एवढे पाणी पाहतोय; शरद पवार झाले चकित\n‘रीटेस्ट’ करा आणि मगच कार्यालयात रुजू व्हा\nकोरोनामुळे खोकला, सर्दीच्या औषधांना मागणी\nदहावी-बारावी फेरपरीक्षांचा निर्णय अद्याप नाहीच, यंदा अनुत्तीर्णांचा जीव टांगणीला\n...माझ्यावरही बलात्कार झाला असता, राधिका आपटेचा धक्कादायक खुलासा\nअमृता खानविलकरचे सोज्वळ सौंदर्यही करेल तुम्हाला घायाळ,SEE PHOTO\nसुशांत सिंग राजपूत प्रकरणाची चौकशी सीबीआय करणार, अभिनेत्याच्या बहिणीने केले मोठे वक्तव्य\nअभिनेत्री दिशा पटानीच्या वडिलांना कोरोनाची लागण\n हे साऊथ सुपरस्टार उडवणार अक्षय, स���मान, अजय देवगणची झोप\nसुप्रिया सुळे आणि अजित पवार याचं रक्षाबंधन\nसुशांतला न्याय मिळावाच पण शेतकरी आत्महत्येबद्दलही बोला\nअजित दादा पवारना मुख्यमंत्रीपदावर बघण्याची इच्छा\nकोरोना महामारीच्या अस्ताला सुरुवात \ncoronavirus: भारतात कितपत प्रभावी ठरतेय प्लाझ्मा थेरेपी\n कोरोनाच्या लसीबाबत 'या' देशातील कंपनीची दिलासादायक माहिती; तज्ज्ञ म्हणाले की...\nविमा कंपन्या ई-पॉलिसी जारी करणार, ग्राहकांना 30 दिवसांची संधी मिळणार\nपावसाळ्यात सुका खोकला आणि कफची समस्या टाळण्यासाठी आधीच वापरा 'हे' सोपे उपाय\nकोरोनाचं नवीन औषध लॉन्च; सौम्य लक्षणं असलेल्या रुग्णांसाठी ५० रुपयांपेक्षाही कमी किमतीत उपलब्ध होणार\nसोलापूर : वेतन मिळत नसल्याने सोलापूर महानगरपालिका अंतर्गत असलेल्या परिवहन कर्मचाऱ्यांचा संप सुरू\nFact Check : ब्रायन लाराचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह वेस्ट इंडिजच्या दिग्गज खेळाडूनं सांगितलं सत्य\nवणी : नांदेपेरात शेतमजुराची विषारी औषध प्राशन करत आत्महत्या\nमुंबई-गोवा महामार्गावरील वाशिष्टी नदीवरील पुल वाहतूकीसाठी खुला केला.\nमुंबईच्या कुलाबामध्ये गेल्या 24 तासांत 331.8 मिमी पावसाची नोंद.\nमुंबई-गोवा महामार्गावरील वाशिष्टी नदीवरील पुल वाहतूकीसाठी खुला केला.\nMumbai Rain Live Updates: क्षणभर विश्रांतीनंतर मुंबईत पावसाला सुरुवात\nVideo : सगळे तिला समजावत होते डाईव्ह नको मारू, पण तिनं ऐकलं नाही; पुढे काय झालं तुम्हीच बघा\nनवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली, रुग्णांचा आकडा 19,64,537 वर\nCoronaVirus News : जितेंद्र आव्हाडांनी वाढदिवशी केलं प्लाझ्मादान, कोरोनामुक्त रुग्णांना केलं 'हे' आवाहन\nकर्नाटकमध्ये उडुपी, कोडगू जिल्ह्यांमध्ये पूर. नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी.\nदेशात एका दिवसात 56282 कोरोना रुग्ण, 904 जणांचा मृत्यू\nVideo: आयुष्यात पहिल्यांदाच मंत्रालयासमोर एवढे पाणी पाहतोय; शरद पवार झाले चकित\nराज्यात तीन लाखांहून अधिक रुग्ण कोविडमुक्त\nपाणी ओसरल्याने मध्य आणि हार्बर लाईनवर अत्यावश्यक सेवेसाठी लोकल सेवा सुरु\nसोलापूर : वेतन मिळत नसल्याने सोलापूर महानगरपालिका अंतर्गत असलेल्या परिवहन कर्मचाऱ्यांचा संप सुरू\nFact Check : ब्रायन लाराचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह वेस्ट इंडिजच्या दिग्गज खेळाडूनं सांगितलं सत्य\nवणी : नांदेपेरात शेतमजुराची विषारी औषध प्राशन करत आत्महत्या\nम���ंबई-गोवा महामार्गावरील वाशिष्टी नदीवरील पुल वाहतूकीसाठी खुला केला.\nमुंबईच्या कुलाबामध्ये गेल्या 24 तासांत 331.8 मिमी पावसाची नोंद.\nमुंबई-गोवा महामार्गावरील वाशिष्टी नदीवरील पुल वाहतूकीसाठी खुला केला.\nMumbai Rain Live Updates: क्षणभर विश्रांतीनंतर मुंबईत पावसाला सुरुवात\nVideo : सगळे तिला समजावत होते डाईव्ह नको मारू, पण तिनं ऐकलं नाही; पुढे काय झालं तुम्हीच बघा\nनवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली, रुग्णांचा आकडा 19,64,537 वर\nCoronaVirus News : जितेंद्र आव्हाडांनी वाढदिवशी केलं प्लाझ्मादान, कोरोनामुक्त रुग्णांना केलं 'हे' आवाहन\nकर्नाटकमध्ये उडुपी, कोडगू जिल्ह्यांमध्ये पूर. नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी.\nदेशात एका दिवसात 56282 कोरोना रुग्ण, 904 जणांचा मृत्यू\nVideo: आयुष्यात पहिल्यांदाच मंत्रालयासमोर एवढे पाणी पाहतोय; शरद पवार झाले चकित\nराज्यात तीन लाखांहून अधिक रुग्ण कोविडमुक्त\nपाणी ओसरल्याने मध्य आणि हार्बर लाईनवर अत्यावश्यक सेवेसाठी लोकल सेवा सुरु\nAll post in लाइव न्यूज़\n'या' मंदिरात होते Royal Enfield Bullet ची पुजा; मंदिराची कहाणी वाचाल तर अवाक् व्हाल\nआत्तापर्यंत भारतातील अनेक देवी देवतांच्या मंदिराबाबत तुम्ही ऐकून असाल. अगदी माहीत नसलेल्या देवांची मंदीर सुद्धा ऐकून माहित असतात. काही मंदिरात पाण्याने दिवे लावले जातात अशी खासियत असते. तर कुठे आणखी काहीतरी नवीन संकल्पना असते. आज आम्ही तुम्हाला अशाच आगळ्या वेगळ्या मंदिराबाबत सांगणार आहोत.\nराजस्थानमध्ये एक असं मंदिर आहे. ज्या ठिकाणी रॉयल एनफील्ड बुलेट 350 ची पुजा केली जाते. या ठिकाणी संपूर्ण देशभरातील लोक सुख, समृद्धी आणि सुरक्षेची प्रार्थना करतात. या मंदिराचे नाव ओम बन्ना धाम उर्फ बुलेट बाबा मंदिर असे आहे.\nबुलेट बाबा मंदीर NH-62 जोधपुरच्या पाली एक्सप्रेस हायवेवर आहे. जोधपूर पासून जवळपास ५० किमी आणि पालीपासून जवळपास २० किमी अंतरावर आहे.\nबाईकची पुजा केली जाते असं हे मंदिर ओम बन्ना यांना समर्पित केले आहे. फायन्सशियल एक्स्प्रेसने दिलेल्या माहितीनुसार राजस्थानमध्ये राजपूत नवयुवकांना बन्ना असं म्हणतात.\nओम बन्ना यांचे पुर्ण नाव ओम सिंह राठोड असे होते. जवळपास 30 वर्षांपूर्वी ओम सिंह राठोड याचा एका अपघातात मृत्यू झाला होता. अपघातानंतर पोलिसांनी मृतदेह आणि बाईक दोन्ही ताब्यात घेतले होते. पण, दुसऱ्या दिवशी बाईक पोलीस स्थानकातून दिसेनाशी झाली.\nज्यावेळी पोलिसांनी बाईकचा शोध घेतला. तेव्हा ती बाईक ज्या ठिकाणी अपघात झाला होता. त्या ठिकाणी उभी होती. त्यानंतर पोलिसांनी पुन्हा ती बाईक पोलीस स्टेशनला घेऊन गेले. पण, दुसऱ्या दिवशी पुन्हा बाईक अपघाताच्या ठिकाणी आढळून आली.\nहा प्रकार अनेक दिवसांपर्यंत सुरू होता. त्यामुळे पोलीस घडणाऱ्या प्रकारामुळे गोंधळले होते. म्हणून पोलिसांनी एके दिवशी ही बाईक बांधून ठेवली आणि तिच्यावर नजर ठेवली.\nपण त्या रात्री जे घडले ते पाहून पोलिसांची चांगलेच बुचकळ्यात पडले. बाईक आपोआप सुरू झाली आणि पोलीस स्टेशनमधून बाहेर पडली. त्यानंतर ती पुन्हा अपघातग्रस्त ठिकाणी जाऊन पोहोचली.\nहा सगळा प्रकार पाहून पोलीस अवाक् झाले. त्यांनी दुसऱ्या दिवशी राठोड कुटुंबाकडे ही बाईक परत केली. ओम राठोड यांचा ज्या ठिकाणी अपघात झाला तिथे बाईक जात असल्याचे पाहून ओम राठोडच्या वडिलांनी त्या ठिकाणी ओम बन्ना धाम नावाने मंदिर उभारले.\nया मंदिराला बुलेट बाबा मंदिर सुद्धा म्हटले जाते. या महामार्गावरून प्रवास करणारे प्रवासी हे या मंदिरात थांबून पुढील प्रवास सुखकर व्हावा अशी प्रार्थना करतात. त्यानंतर पुढे मार्गस्थ होतात.\nजरा हटके सोशल व्हायरल\n हे साऊथ सुपरस्टार उडवणार अक्षय, सलमान, अजय देवगणची झोप\nअमृता खानविलकरचे सोज्वळ सौंदर्यही करेल तुम्हाला घायाळ,SEE PHOTO\nIN PICS : नाईट क्लबमध्ये भेट, प्रेम, लग्न अन् घटस्फोट... ; अशी होती मिनिषा-रेहानची लव्हस्टोरी\nSEE PICS : टीव्हीच्या ‘नागीन’वर सगळेच फिदा... निया शर्माच्या या फोटोंची होतेय चर्चा\n#ArrestRheaChakraborty ट्विटरवर होतोय ट्रेंड, युजर्स करताहेत रियाच्या अटकेची मागणी -PHOTOS\nपडद्यावर परफेक्ट दिसणा-या ‘या’ स्टार्सच्या विचित्र सवयी वाचून व्हाल हैराण\nदेशवासियांच्या भावनांपेक्षा BCCIला 440 कोटी महत्त्वाचे;IPL 2020 वर बंदी घालण्यासाठी गृहमंत्री अमित शाह यांना पत्र\nभाई, चर्चा तर होणारच ना; क्रिकेटपटूनं पत्नीला दिलं महागडं गिफ्ट; पाहा फोटो\nदंगल गर्ल बबिता फोगाटला लागली 'लॉटरी'; मिळालं महत्त्वाचं पद\nपाकिस्तानी खेळाडूंनी इंग्लंडमध्ये साजरी केली ईद; फॅन्सनी विचारलं मास्क कुठेय\nSo Cute : हार्दिक-नताशाचं बाळ दिसतं कसं माहित्येय ज्युनियर पांड्याचा फोटो व्हायरल\nIPL 2020ला एबी डिव्हिलियर्स, लसिथ मलिंगा यांच्यासह अनेक जण मुकणार जाणून घ्या संपूर्ण लिस्ट\ncoronavirus: भारतात कितपत प्रभावी ठरतेय प्लाझ्मा थेरेपी\nविमा कंपन्या ई-पॉलिसी जारी करणार, ग्राहकांना 30 दिवसांची संधी मिळणार\ncoronavirus: रशियाने खरोखरच विकसित केली कोरोनावरील लस\nकोरोनापेक्षा धोकादायक आहे ‘हा’ रोग; दरवर्षी या आजारामुळे १५ लाख लोकांचा मृत्यू होतो\n'या' औषधांच्या सेवनाने आरोग्यावर होत आहे नकारात्मक परिणाम; तज्ज्ञ म्हणाले की....\nCoronaVirus News : 'कोरोनावरील लस श्रीमंत देशांना आधी मिळेल, गरीब देश मागे राहतील'\nMumbai Rain Live Updates: मुंबईत पावसाचा जोर वाढताच समुद्राला येणार उधाण, नागरिकांना सतर्कतेचा इशारा\nरेल्वेगाड्यांमध्ये ‘फिजिकल डिस्टन्सिंगचा’चा फज्जा\nकोचिंगविना तो झाला आयएएस\nपरिश्रम, सातत्य, संयम ही यशाची त्रिसुत्री\nअभिनेत्री दिशा पटानीच्या वडिलांना कोरोनाची लागण\nVideo: आयुष्यात पहिल्यांदाच मंत्रालयासमोर एवढे पाणी पाहतोय; शरद पवार झाले चकित\nCoronaVirus News : जितेंद्र आव्हाडांनी वाढदिवशी केलं प्लाझ्मादान, कोरोनामुक्त रुग्णांना केलं 'हे' आवाहन\n कोरोनानंतर चीनमध्ये आणखी एका व्हायरसचा धोका; 7 लोकांचा मृत्यू, 60 जणांना लागण\nसरकारी नोकरी नसली म्हणून काय झाले पेन्शनसाठी सरकारी योजना आहे ना...\n प्रेमी युगुलाला खोलीत बंद करून जिवंत जाळले\nBreaking: कोविड रुग्णालयाला भीषण आग; गुजरातमध्ये 8 रुग्णांचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://yavatmal.gov.in/mr/%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF/", "date_download": "2020-08-07T21:53:50Z", "digest": "sha1:6X7JKXFUJJFKEJENXBRD6X55R4PX6DQE", "length": 14282, "nlines": 182, "source_domain": "yavatmal.gov.in", "title": "जिल्हाधिकारी कार्यालय | यवतमाळ जिल्हा, महाराष्ट्र, भारत | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nमहसूल मंडळे व गावे\nएसटीडी आणि पिन कोड\nभूसंपादन (रेल्वे व इतर)\nधडक सिंचन विहीर लाभार्थी यादी\nजिल्हाधिकारी कार्यालयाची प्रशासकीय रचना खालील प्रमाणे आहे.\nजिल्‍हाधिकारी हे जिल्‍हा प्रशासनाचे मुख्‍य आधार आहेत. प्रत्‍येक निर्णय, कायदा आणि सुव्‍यवस्‍था, महसूल, निवडणूक, नैसर्गीक आपत्‍ती ई. महत्‍वाच्‍या जबाबद-या जिल्‍हाधिकारीस पार पाडाव्‍या लागतात. जिल्हा महसूल प्रशासनाचे मुख्य जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी असून ते जिल्ह्यातील इतर शासकीय विभागाचे समन्वय अधिकारी म्हणून देखील काम पहात असतात. जिल्हाधिकारी कार्यालयामध्��े अनेक शाखा/विभाग असून अशा शाखा/विभागांवर प्रमुख म्हणून तहसिलदार/उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिका-याचे नियंत्रण असते.\nअप्पर जिल्हाधिकारी हे जिल्हाधिकारी यांना असण्या-या अधिकाराचा वापर करून जिल्हाधिकारी कार्यालयातील काही शाखा/विभाग याच्यावर नियंत्रण ठेवत असतात.\nलेखा व अस्थापना विभाग\nकर्मचा-यांचे सेवा पुस्तक अद्यावत ठेवणे.\nस्वातंत्र्य सैनिकांसाठी निवृत्तीवेतन,वाहन भाडे सवलत,आर्थिक मदत व वैद्यकीय मदत देणे.\nकर्मचा-यांचे वैद्यकीय परतावा बील अदा करणे.\nजिल्हा कोषागार कार्यालयातील मुद्रकांची विहीत मुदतीत तपासणी करणे.\nकर्मचा-यांचे प्रवास भत्ता देयक अदा करणे.\nजिल्हाधिकारी कार्यालयातील नागरी सुविधा केंद्रांचे लेखे अद्यावत ठेवणे.\nनैसर्गिक आपत्तीसाठी प्राप्त होणारे धनादेश शासकीय खात्यात जमा करणे.\nनिवृत्त होणा-या कर्मचा-यांसाठी ना-देयक दाखला,विभागीय चौकशी नसलेचा दाखला देणे.\nमहसूल विभागातील लिपीक,शिपाई यांची नेमणूक करणे.\nमहसूल विभागातील लिपीक व अन्य कर्मचा-यांच्या विहीत मुदतीनंतर बदल्या करणे.\nमहसूल विभागातील सर्व कर्मचा-यांवर प्रशासकीय नियंत्रण ठेवणे.\nवर्ग 3 व वर्ग 4 च्या कर्मच्या-यांना कायमपणाचे फायदे देणे.\nपात्र वर्ग 3 व वर्ग 4 च्या कर्मच्या-यांना आगाऊ वेतन वाढ मंजूर करणे.\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेचे काम पाहणे.\nमाजी सैनिक,सहकारी गृह निर्माण संस्था,शैक्षणिक संस्था व सार्वजनिक प्रयोजनासाठी शासकीय जमीन प्रदान करणे.\nनगर भूमापन क्षेत्रातील जमीनींचे नगर भुमापनाचे आदेश काढणे.\nमहसूल कायद्यातील निरनिराळ्या तरतूदींची अंमलबजावणी करणे.\nशासकीय थकबाकीच्या वसूलीचा मासिक आढावा घेणे.\nपीक पाणी अहवालाचे काम करणे.\nवाड्यांचे महसूली गावात रुपांतर करणेबाबतचे काम करणे.\nअंतर्गत लेखा परिक्षण पथकाने काढलेल्या लेखा परिच्छदांचा निपटारा करणे.\nवार्षिक जमाबंदी तसेच तहसिल कार्यालयांची वार्षिक तपासणी करणे.\nतहसिल मधील सजाची पुनर्रचना करण्याचे काम करणे.\nशासकीय जमिनीवरील अतिक्रमणे दूर/नियमबद्ध करणेबाबतची कार्यवाही करणे.\nकोर्ट ऑफ वॉर्डस चे काम करणे.\nजिल्हयातील कायदा व सुव्यवस्था पाहणे.\nनैसर्गिक आपत्ती,आपत्कालीन व्यवस्थेचे काम पहाणे.\nस्वातंत्र्य सैनिक यांना आर्थिक मदत करणे.\nटॅंकर व्दारा पिण्याच्या पाण्याचा पुर��ठा करणे.\nरोजगार हमी योजनेची कामे पुर्ण करणे.\nटंचाई क्षेत्रातील कामे करणे.\nमस्टर असिस्टंटची नेमणूक करणे व त्यावर नियंत्रण ठेवणे.\nटंचाई क्षेत्रातील जनावरांसाठी चारा पुरविणे.\nरोजगार हमी योजनेची कामे करणा-या एजन्सीला अनुदान मंजूर करणे.\nरोजगार हमी योजनेमध्ये गैरप्रकार आढळून आल्यास संबंधीतांवर कार्यवाही करणे.\nलोकसभा,विधानसभा सार्वजनिक निवडणूकीचे काम पाहणे.\nलोकसभा,विधानसभा पोटनिवडणूकीचे काम पाहणे.\nस्थानिक स्वराज्य संस्थेचे काम पाहणे.\nसहकारी साखर कारखाने,सहकारी बँका,दुध संघ यांच्या निवडणूकीचे काम पाहणे.\nजिल्हापरिषद,पंचायत समित्या,ग्रामपंचायत निवडणूकीचे काम पाहणे.\nमतदार यादी तयार करणे व तिचे पुनर्निरिक्षण करणे.\nमतदार याद्यांचे संगणकीकरण करणे.\nसर्व्हिस व्होटर्सची यादी तयार करणे.\nसार्वजनिक निवडणूकीसाठी येणा-या खर्चाचे अंदाजपत्रक तयार करणे.\nनिवडणूकीसाठी लागणारी यंत्रसामुग्री सुस्थितीत ठेवणे.\nमुंबई करमणूक कायद्यातील तरतुदींची अंमलबजावणी करणे.\nकरमणूक कर,उपकराची वसुली करणे.\nसिनेमा गृह,व्हिडिओ थिएटर,डिश अ‍ॅन्टीना,व्हिडिओ गेम्स इत्यादी करमणूकींच्या माध्यमांवर नियंत्रण ठेवुन वसुली करणे.\nसर्व करमणूक कर निरिक्षक यांचेवर नियंत्रण ठेवणे.\nजिल्हाधिकारी/अप्पर जिल्हाधिकारी यांचेकडे दाखल झालेल्या अपिलाचे काम पाहणे.\nफेरफार नोंदीचा आढावा घेणे.\nवतन अ‍ॅबोलीशन अ‍क्टची अंमलबजावणी करणे.\nगावठाण विस्तार योजनेचे काम पहाणे.\nवाळू लिलावाची प्रक्रिया पार पाडणे.\nलिलावाची रक्कम वसूल करणे.\nविनापरवाना गौण खनिज उत्खननास आळा घालणे\n© जिल्हा प्रशासन यवतमाळ , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Aug 07, 2020", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://misalpav.com/node/37476", "date_download": "2020-08-07T21:10:53Z", "digest": "sha1:QVFKX355CCXSJETOMK6ABEELZSORIQXV", "length": 200758, "nlines": 357, "source_domain": "misalpav.com", "title": "डोळे | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश ले��माला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nज्योति अळवणी in लेखमाला\nअप्रतिम लावण्य लाभलेली आणि सागराच्या निळाईप्रमाणे डोळे असलेली सोनाली लहानपणापासून खूपच हुशार मुलगी होती. तिचे आई-वडील साधे मध्यमवर्गीय पालक होते. मात्र सोनालीची स्वप्नं खूप वेगळी होती. तिच्या आईची इच्छा होती की सोनालीने बी.एड. करावं आणि एखाद्या शाळेत चांगली नोकरी करावी. वडील तिला नेहमी म्हणायचे की मुलींनी बॅँकेत नोकरी केलेली चांगली. मात्र सोनालीने आई-वडिलांच्या मनाविरुद्ध एक खूपच वेगळं करियर निवडलं होतं आणि त्या तिच्या निवडीचं फळ आज तिला मिळालं होतं. सुरुवातीला फारसं समजत नसल्याने, बी.एड. करू अशा विचाराने तिने बी.ए. करायला सुरुवात केली होति. पण कॉलेजमध्ये गेल्यावर तिला तिच्या आवडीचा विषय मिळाला आणि मग तिने क्लिनिकल सायकॉलॉजीमध्ये एम.ए. आणि पुढे पीएच.डी. पूर्ण केली. डॉ. रानडे या अत्यंत नावाजलेल्या सायकॉलॉजिस्टकडे तिने पीएच.डी. पूर्ण केली होती आणि त्यानंतर ती डॉ. रानडे यांच्याचकडे असिस्टंट म्हणून जॉइन झाली होती. दोन वर्षांत तिने अनेक वेगळ्या केसेस यशस्वीपंणे हाताळल्या होत्या. समोरच्या व्यक्तीमधला कॉन्फिडन्स वाढेल आणि पेशंट म्हणून आलेली व्यक्ती स्वतःच योग्य तो निर्णय घेऊ शकेल हाच तिचा प्रयत्न कायम असायचा. डॉ. रानडे तिच्या कामावर खूप खूश असायचे. डॉक्टरांचं आता वय झालं होतं. त्यामुळे गेल्या सहा महिन्यांत तर त्यांनी तिच्यावर क्लिनिक पूर्ण सोडायलादेखील सुरुवात केली होती.\nते तिला अलीकडे म्हणायचे, \"सोनाली, बाळा तू खरंच खूप हुशार आहेस. माझी खातरीरी आहे तू हे काम कायम चांगलंच करशील. तुला शिकवताना मला जितकं समाधान मिळालं, त्याहूनही तू माझं क्लिनिक चालवायला लागल्यावर मला जास्त आनंद झाला आहे.\" डॉक्टरांनी तसं तिच्या आई-वडिलांनादेखील अनेकदा सांगितलं होतं. एकदा सोनालीने डॉ. रानडेंना त्यांच्या घरी जेवायला बोलावलं होतं. तिचं आमंत्रण आनंदाने स्वीकारून डॉक्टर त्यांच्याकडे जेवायला आले होते. जेवण आटपल्यानंतर सगळे गप्पा मारत बसले होते. \"अहो सोनालीचे बाबा, तुमची सोनाली खरंच खूप हुशार आहे. माझा विश्वास आहे की ती या क्षेत्रात पुढे खूप नाव कमवेल. बघाच् तुम्ही.\" ते सोनालीच्या वडिलांना म्हणाले होते.\nआणि त्यानंतर काही दिवसांतच सोनालीला एका खूप चांगल्या नोकरीची ऑफर आली होती आणि म्हणून सोनाली खूप खूश होती......\nमुंबईपासून गुजराथला जाणार्‍या रस्त्याच्या बाजूला डहाणूच्या थोडं पुढे एक लहानसं गाव होतं. आता राजे-रजवाडे उरले नव्हते. मात्र भारताला स्वतंत्र होऊन इतकी वर्षं होऊनही अजूनही त्या भागात पूर्वीच्या राजे-रजवाडयांचं अस्तित्व अजूनही टिकून होतं. आणि त्याच कारणदेखील तसंच होतं. तिथे त्या पंचक्रोशीत राजे उदयन आणि त्यांचे नातू राजे आदित्य यांना विशेष मान दिला जाई. कारण राजे म्हणून त्यांची कुठलीही जवाबदारी नसूनही, कुठल्याही प्रकारच्या राजकारणात न पडता आजही या घराण्याने प्रामाणिकपणे केवळ लोकांच्या भल्याची कामे केली होती आणि अजूनही करत होते.\nत्या लहानशा गावात तरुण राजे आदित्य यांनी एक मोठं हॉस्पिटल उभारलं होतं. कारण त्या पंचक्रोशीत एकही हॉस्पिटल नव्हतं. लहान-सहान आजारांसाठीदेखील लोकांना बरंच लांब जावं लागत होतं. म्हणून मग आदित्यराजेंनी एखाद्या साध्या हॉस्पिटलपेक्षा एक संपूर्ण सुसज्ज हॉस्पिटल तिथेच उभं केलं होतं. आदित्यराजेंच्या आजोबांची... राजे उदयन यांची या कामात आदित्यराजे यांना संपूर्ण साथ होती. उदयनराजांची डॉ. रानडेंशी खूप चांगली ओळख होती. त्यामुळे या हॉस्पिटलच्या सायकॉलॉजी विभागाची जवाबदारी त्यांनी डॉ. रानडेंवर टाकली. परंतु वयपरत्वे रानडेंनी ही जबाबदारी स्वीकारायला नकार दिला. मग राजे उदयन यांनी डॉ. रानडेंना ही जवाबदारी सोपवण्यासाठी योग्य नाव सुचवायची गळ घातली आणि त्यांनी लगेच सोनालीचं नाव सुचवलं होतं.\nडॉ. रानडेंनी सोनालीला याच नवीन कामाबद्दल सांगितलं, तेव्हा ती फारच खूश झाली. परंतु तिचे आई-वडील मात्र तिला इतक्या दूर पाठवायला तयार नव्हते. मग तिच्या आई-वडिलांना डॉक्टर रानडेंनीच समजावलं, \"अहो, का काळजी करता सोनाली मला माझ्या मुलीसारखीच आहे. मी तिला असा कोणता अयोग्य जॉब सांगीन का सोनाली मला माझ्या मुलीसारखीच आहे. मी तिला असा कोणता अयोग्य जॉब सांगीन का माझ्यावर विश्वास ठेवा, this is a very good offer for her to start with her own independent career. आणि अशी कितीशी लांब जाते आहे ती तीन-चार तासांचा तर प्रवास. वीकएन्डला ती येत जाईल इकडे किंवा तुम्हीही जात जा तिला भेटायला. ते एक सुंदर गाव आहे. निसर्गाच्या सान्निध्यातलं. तुम्हालाही थोडा चेंज मिळत जाईल.\"\nशेवटी तिच्या आई-वडिलांनी डॉ. रानडेंच्या भरवशावर हो म्हटलं आणि सोनालीचं जाणं पक्कं झालं.\nआणि... आज सोनालीचा त्या हॉस्पिटलमधला पहिलाच दिवस होता. ती सकाळीच मुंबईहून निघून हॉस्पिटलमध्ये दाखल झाली होती आणि तिला लागलीच तिच्या कामाचा चार्ज देण्यात आला होता. एकूण सर्व काम समजावून घेईपर्यंत कधी दुपार झाली ते तिला कळलंच नाही. तिला सगळं समजावून सांगणार्‍या हॉस्पिटलच्या स्टाफपैकी एकाने ती अजून जेवलेली नाही आहे याची तिला आठवण करून दिली आणि मग तिच्या लक्षात आलं की तिला खरंच खूप भूक लागली आहे.\nती कँटीनमध्ये गेली आणि लंचची प्लेट घेऊन एका कोपर्‍यात निवांत जाऊन बसली. तिचं लक्ष सहजच बाहेर गेलं आणि आश्चर्याने आणि आनंदाने तिचे डोळे विस्फारले गेले. स्टाफसाठीचं हे कँटीन हॉस्पिटलच्या इमारतीतच पण अगदी मागच्या बाजूला होतं, त्यापुढे केवळ आवाराची भिंत आणि त्या मागच्या आवाराच्या भिंतीपासूनच एका टेकडीची चढण सुरू होत होती.\nनिसर्गाचा एक अस्पर्श अद्भुत देखावा तिथे उभा होता. गर्द झाडीने बहरलेली टेकडी होती. ठरवलं तर अर्ध्या तासात वरच्या टोकापर्यंत पोहोचता येईल इतकीच मोठी आणि सहज चढणीची होती. सुरुवातीची चढण पार केल्यावर वडाच्या झाडांची एक रांगच रांग लागत होती. अनेक वर्षे जुने असावेत हे वड. कारण त्या प्रत्येक झाडाच्या बुंध्यांचा घेर किमान पाच माणसांनी वेढा घालण्याइतका मोठा होता. नजर वर करून बघितल्यावर लक्षात येत होतं की टेकडीच्या पार वरच्या टोकावरून एक कोसळता धबधबा होता, जो खाली वडाच्या झाडांच्या थोडं वर एका तलावात उतरत होता. तिथून एक सुळका बाहेर आला होता. त्यावर बहुतेक एक देऊळ किंवा तसंच काहीसं स्ट्रक्चर दिसत होतं. मात्र ते नक्की काय असावं ते कोसळत्या धबधब्यामुळे नीटसं दिसत नव्हतं. मात्र एकूण तो देखावा अत्यंत मनोरम होता.\nआजवरचं संपूर्ण आयुष्य शहरात घालवलेल्या सोनालीला हा निसर्गाचा करिश्मा म्हणजे आश्चर्याचा सुखद धक्काच होता. ती मंत्रमुग्ध होऊन त्या टेकडीकडे बघत होती. काही वेळाने तिचं तिलाच लक्षात आलं की ती नकळत कंपाउंडच्या टोकाला टेकडीच्या अगदी जवळ जाऊन उभी आहे. हे लक्षात येऊन ती ओशाळली. असं नकळत मंतरल्यासारखं बाहेर येऊन उभं राहणं तिचं तिलाच विचित्र वाटलं. उगाच कोणीतरी बघेल आणि हसेल म्हणून ती पटकन मागे फिरली. परंतु त्याच वेळी त्या टेकडीकडून एक निळी नजर सोनालीला निरखत होती... मात्र सोनालीला त्याचा पत्ताच नव्हता.\nसोनाली मनापा��ून खूश झाली तिच्या इथे येण्याच्या निर्णयावर. आवडीचं काम, निसर्गरम्य परिसर आणि चांगला पगार यामुळे ती खुशीत होती. जेवण आटपून ती तिच्या केबिनमध्ये आली. इथे येण्याची गेले काही दिवस करत असलेली तयारी आणि आज सकाळी खूप लवकर उठून केलेला मोठा प्रवास, त्यात पोहोचल्यापासूनच तिचं कामाला लागणं यामुळे ती आता खूप दमली होती. तिने एकूण तिच्या कामाचा भाग समजून घेतला होता. पण ती कुठे राहणार ते तिला अजून माहीत नव्हतं. तिचा सायकॉलॉजी विभाग कँटीनच्या वरच येत होता. त्यामुळे जेवताना तिने बघितलेली सुंदर टेकड़ी तिच्या केबिनच्या खिडकीमधूनही दिसत होती. केबिनमधल्या सोफ्यावर बसल्या बसल्या ती त्या टेकडीकडे बघत होती.... आणि दमल्यामुळे असेल कदाचित, पण तिच्या नकळत तिला झोप लागली.\nअचानक सोनाली दचकून जागी झाली. तिला एक स्वप्न पडलं होतं. त्यात एक तरुण आणि तरुणी हातात हात घालून हसत एक टेकडी चढत होते. तसे ते दोघे पाठमोरे होते आणि तरीही त्यांच्यात काहीतरी ओळखीचं होतं. सोनाली पुरती गोंधळून गेली होती. ती त्या स्वप्नामुळे इतकी गडबडली होती की ती नक्की कुठे आहे हे लक्षात यायला तिला थोडा वेळ लागला. संध्याकाळ होत आली होती. त्यामुळे केबिनमध्ये थोडासा अंधार झाला होता. तिने उठून दिवा लावला आणि तोंडावर पाणी मारलं आणि परत सोफ्यावर येऊन बसली. नक्की काय स्वप्न पडलं होतं आपल्याला कोण होती ती दोघं कोण होती ती दोघं असे काहीसे विचार तिच्या मनात चालू होते आणि तिच्या लक्षात आलं की ती दचकून जागी झाली ते नवीन जागेमुळे नसून तिला पडलेल्या स्वप्नामुळे.\nकदाचित ती अजून विचार करत बसली असती, परंतु केबिनचा दरवाजा नॉक करून एक प्यून आत आला आणि म्हणाला, \"मॅडम, राजेसाहेब आले आहेत. त्यांनी तुम्हाला बोलावलं आहे.\"\nते ऐकून ती एकदम उभी राहिली. इतकी चांगली नोकरी तिला डॉक्टर रानडेंमुळे मिळाली होती हे जितकं खरं होतं, तितकंच डॉक्टरसाहेबांच्या शब्दावर विश्वास ठेवून राजेसाहेबांनी कोणताही इंटरव्ह्यू न घेता सोनालीची निवड केली होती, हेदेखील खरं होतं. ती तर अजून राजेसाहेबांना भेटलीदेखील नव्हती. त्यामुळे प्यूनने राजेसाहेब आले आहेत हे सांगताच ती उठली आणि केस, कपडे ठाकठीक करून त्यांना भेटण्यासाठी केबिनबाहेर पडली.\nहॉस्पिटलच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला उदयनराजे आणि आदित्यराजे यांची स्वतंत्र केबिन होती. सोनाली तिथे येऊन पोहोचली आणि गोंधळून तिथेच उभी राहिली. पुढे काय करावं ते तिला कळत नव्हतं. उदयनराजे आले आहेत आणि त्यांनी भेटायला बोलावलं आहे हे जरी खरं होतं, तरी त्याक्षणी दरवाजावर कोणीच उभं नव्हतं. आणि असं अचानक त्यांच्या केबिनमध्ये कसं जायचं असा प्रश्न सोनालीला पडला होता.\n\"कोणाची वाट पाहात आहात का\nसोनाली दचकून मागे वळली. एक अत्यंत हँडसम तरुण तिच्याकडे टक लावून बघत उभा होता. 'कोण असावा हा चेहर्‍याच्या कॉन्फिडन्सवरून इथलाच कोणीतरी मोठया पोस्टवरचा असावा, असं दिसतं आहे...' सोनालीच्या मनात आलं.\nती हसली. \"तुमचीच वाट पाहात होते. राजेसाहेबांनी बोलावलं आहे. पण नॉक करू की कोणीतरी आत घेऊन जाईल याचा विचार करत होते. आता तुम्ही आलाच आहात तर माझी गाठ घालून द्या ना राजेसाहेबांशी.\" सोनालीने उत्तर दिल.\n\"A smart answer. पण मी इथलाच आहे आणि तुम्हाला आत राजेसाहेबांकडे नेऊ शकतो असं तुम्हाला का वाटलं\" त्या हँडसमने डोळे मिचकावत विचारलं.\nसोनालीला त्याच्या मिश्कील प्रश्नाने गंमत वाटली आणि त्याच्या बरोबरच्या या गप्पात मजादेखील वाटायला लागली. ती हसत म्हणाली, \"का वाटू नये तुमच्यासारखी हँडसम आणि कॉन्फिडंट व्यक्तीच मला राजेसाहेबांकड़े नेऊ शकते.\"\nतो हसला म्हणाला, \"अहो, मी भले हँडसम आणि कॉन्फिडंट असेन आणि माझी इथे ओळखही असेल. तुम्हीदेखील अत्यंत रेखीव आणि सुंदर आहात. पण हे काही कारण होऊ शकत नाही आणि एवढ्यासाठी मी तुमची राजसाहेबांशी ओळख करून द्यावी, हे मलाही काही पटत नाही.\"\nसोनाली हसत म्हणाली, \"अगदी बरोबर. पण माझं रूप हे माझं क्वालिफिकेशन नाही. मी या हॉस्पिटलच्या सयकॉलॉजी डिपार्टमेंटची हेड म्हणून आजच जॉइन झाले आहे. परंतु मी अजून राजेसाहेब किंवा त्यांचे नातू यांना भेटू शकलेले नाही. म्हणून म्हटलं पहिली भेट तुमच्यासारख्या इथल्याच व्यक्तीबरोबर झाली तर सोपं जाईल नं मला... तसं हरकत नसेल तर आपण कोण ते सांगाल का\n\" त्या तरुणाने सोनालीला निरखत म्हटलं. \"तुम्ही बरोबर ओळखलंत. मी इथलाच... मात्र मी आता आत जात नाही आहे. तशी मला परवानगी नाही. पण तुमची सोय करतो हं\" असं म्हणून त्याने रिसेप्शनधील एकाला हाक मारली.\n\"माधव, या आपल्या सायकॉलॉजी डिपार्टमेंटच्या हेड आहेत. त्या आजच आल्या आहेत. पण त्या त्यांच्या प्रोफेशनला शोभेलशा हुशार आहेत. मला बघताच यांनी ओळखलं की मी इथलाच आहे. आत्ता ��्यांना राजेसाहेबांना भेटायचं आहे. पण मला आत्ता आत जाण्याची परवानगी नाही, हे तुला माहीत आहे नं मात्र तुला आत जायला काही प्रॉब्लेम नाही. राजेंच्या जवळचा माणूस आहेस ना तू... मग जरा यांनादेखील आत ने हं तुझ्याबरोबर\" असं सांगितलं आणि सोनाली आणखी काही बोलायच्या आत तो तिथून निघाला. अर्थात सोनालीचं लक्ष नाही असं बघून त्याने माधवकडे बघून डोळा मारला होता. आणि माधवदेखील त्याच्या त्या नाटकात सहभागी झाला होता.\nसोनालीला आत घेऊन जा असं माधवला सांगणारा दुसरा कोणी नसून आदित्यच होता. सोनालीला बघूनच आदित्य मंत्रमुग्ध झाला होता. तिच्याशी आणखी थोडं बोलावं असं त्याला वाटत होतं आणि त्याच वेळी तिच्यापासून दूर जावं असंही वाटत होतं. तिचे ते निळेशार, हसरे आणि बोलके डोळे... तो अडकून गेला होता त्यात क्षणभर. पण पहिल्या भेटीत जास्त सलगी दाखवणं वाईट दिसेल, याची त्याला कल्पना होती. म्हणूनच स्वतःला सावरून त्याने माधवला पुढे केलं होतं आणि आपण दुसर्‍या केबिनमध्ये निघून गेला होता.\nसोनालीला संशय आला की जाताना बहुतेक त्या तरुणाने माधव नावाच्या त्या माणसाकडे बघून डोळा मारला. पण तिला नक्की खातरी नव्हती. माधवला त्याच्याबद्दल विचारावं असं एकदा तिच्या मनात आलंदेखील, पण ती काही बोलायच्या आत माधवने आत जाऊन राजेसाहेबांना ती आल्याची खबर दिली होती. राजेसाहेबांनी तिला लगेच आत पाठवून देण्यास सांगितलं. त्यामुळे \"राजेसाहेब तुमचीच वाट पाहात आहेत\" असं बाहेर येऊन सांगितलं.\nमग मात्र मघाशी भेटलेल्या त्या तरुणाचे विचार बाजूला ठेवून परत एकदा ड्रेस त्यातल्या त्यात ठीक करत सोनालीने त्या आलिशान केबिनमध्ये प्रवेश केला.\n\"नमस्कार राजेसाहेब\" असं म्हणत तिने एका मोठ्या आलिशान टेबलाच्या मागे एका प्रशस्त खुर्चीवर बसलेल्या भारदस्त व्यक्तिमत्त्व असलेल्या वृद्ध व्यक्तीकडे बघून स्मितहास्य केलं. त्यांची मान खाली होती आणि ते काही पेपर्स वाचत होते. राजेसाहेबांनी मान वर करून बघितलं. सोनालीला भास झाला की राजेसाहेब थोडे दचकलेच तिला पाहून, कारण सोनालीला पाहून राजेसाहेब उभे राहिले होते. खरं तर सोनाली त्यांच्या हॉस्पिटलमधली एक स्टाफ मेंबर होती. ती आली म्हणून राजेसाहेबांनी उभं राहण्याची काहीच गरज नव्हती. पण उभं राहून ते तिच्याकडे क्षण दोन क्षण टक लावून बघत राहिले आणि मग एकदम भानावर येऊन ��्वतः बसत त्यांनी हसून तिलादेखील बसायला सांगितलं.\n\"नमस्कार सोनाली. डॉक्टरसाहेबांकडून तुझी खूप तारीफ ऐकली होती. पण आज तुला भेटण्याचा योग आला.\" राजेसाहेब म्हणाले. \"कसं वाटलं एकूण हॉस्पिटल\n\"राजेसाहेब, सर्वात अगोदर मला तुमचे आभार मानायचे आहेत. आपण माझा इंटरव्ह्यू न घेताच इतक्या मोठ्या पोस्टवर घेतलंत. तुम्ही माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे, तो मी कधी फोल होऊ देणार नाही. अर्थात हॉस्पिटल खूपच अद्ययावत आहे. आणि मला खरंच मनापासून आनंद झाला की तुम्ही सायकॉलॉजीसारखा विभागदेखील सुरू केला आहे. नाहीतर अनेक मोठ-मोठ्या हॉस्पिटल्समध्येदेखील हा विभाग नसतो. खरं तर या विभागाकडे वेड्यांचा विभाग म्हणूनच पाहिलं जातं. राजेसाहेब, मी असा गैरसमज इथे निर्माण होऊ नये यासाठी नक्की प्रयत्न करीन आणि मला जमेल तितकं चांगलं काम करीन.\" सोनाली अत्यंत आदरपूर्वक उदयनराजांशी बोलत होती आणि राजे तिच्याही नकळत तिचं निरीक्षण करत होते.\n\"अगं, डॉक्टर रानडेंनी तुझं नाव सांगितल्यावर इतर काही प्रश्नच येत नाही. आणि आता तुला भेटल्यानंतर आणि बोलल्यानंतर मी त्यांच्या शब्दावर ठेवलेला विश्वास खरा आहे, हे मला पटलं आहे. बरं, तू हॉस्पिटलचा एकूण परिसर बघितलास का\" राजेसाहेबांनी आस्थेने तिची चौकशी केली.\nतिला बघितल्यावर राजेसाहेबांना पटलं की ती चांगलं काम करेल, या त्यांच्या वाक्याचा अर्थ तिला समजला नाही. पण उगाच कशाला पहिल्या भेटीत काही प्रश्न विचारायचे असा विचार करून ती गप्प राहिली. क्षण-दोन क्षण थांबून ती म्हणाली, \"नाही राजेसाहेब, एकूण सगळं परिसर बघण्याइतका वेळ नाही मिळाला. पण मी माझ्या विभागाची पूर्ण माहिती करून घेतली आहे. अर्थात त्याव्यतिरिक्त जे काही बघितलं, ते फारच सुंदर आहे. मी आजवर फक्त शहरात राहिले आणि वाढले आहे. त्यामुळे या निसर्गसुंदर ठिकाणी काम करायला मला खूप आवडेल.\" सोनाली म्हणाली.\nअचानक राजेसाहेबांनी बेल वाजवली. माधव आत आला. \"अरे माधव, ही सोनाली.\" त्यांनी तिची ओळख सांगितली. \"ती आजच आली आहे. तिला क्वार्टर मिळाले की नाही, याबद्दल तुला काही माहीत आहे का एक काम कर. तू स्वतः लक्ष घाल या विषयात. तिला वरच्या मजल्यावरचा पुढचे क्वार्टर्स अ‍ॅलॉट कर.\" राजेसाहेब अधिकारवाणीने माधवशी बोलत होते.\n\"जी... जसं आपण म्हणाल. परंतु मॉडमना मागच्या भागातील क्वार्टर्स अगोदरच देण्यात आले आहेत.\" माधव म्हणाला.\n\"माधवा, आम्ही सांगतो तसं होईल नं\" राजांच्या आवाजात अचानक थोडा कडकपणा आला होता. माधव गडबडला.\n\"जी... होय जी हुजूर जी. लगेच करतो तसं.\" असं म्हणून तो लगेच तिथून बाहेर पडला.\nमाधव केबिनबाहेर गेला आणि राजेसाहेबांनी सोनालीपुढे एक फाइल ठेवली. \"सोनाली, ही एक केस आहे. अजून आपल्याकडे आलेली नाही, पण तू ही फाइल वाचून तुझं मत देऊ शकशील का\" राजेसाहेबांनी तिला विचारलं.\n\"जरूर राजेसाहेब.\" सोनाली म्हणाली. तिने ती फाइल हातात घेतली आणि चाळायला लागली. काही मिनिटांनी तिने मान वर केली, तेव्हा तिच्या लक्षात आलं की राजेसाहेब तिच्या चेहर्‍याकडे टक लावून पाहत आहेत.\nत्यांचं हे असं बघणं सोनालीला थोडं विचित्र वाटलं, पण ती राजेसाहेबांचा एकूण मूड बघून गप्प बसली. काही क्षणांच्या शांततेनंतर स्वतः राजेसाहेब उठले आणि त्यांनी सोनालीला विचारलं, \"आमची पाय मोकळे करण्याची वेळ झाली आहे. आम्ही येतो. तू माधवला भेट. तो तुला तुझे क्वार्टर्स दाखवेल.\"\nसोनाली चटकन उभी राहिली आणि म्हणाली, \"धन्यवाद राजेसाहेब.\"\nदोघेही केबिनच्या बाहेर पडले. राजेसाहेब बाहेर येऊन थेट हॉस्पिटलच्या गेटकड़े निघाले. सोनाली मागून त्याचं निरीक्षण करत होती.\n'साधारण सत्तरीचे असतील राजेसाहेब. पण किती ताठ आहेत. केवढा रुबाब आहे. एकूणच छाप पडावी असं व्यक्तिमत्त्व आहे. अत्यंत आदब आहे त्यांच्या वागण्यात.' तिच्या मनात विचार आला आणि मग अचानक तिला आठवलं की ती जेव्हा फाइल बघत होती, तेव्हा राजेसाहेब तिच्या चेहर्‍याचं अत्यंत बारकाईने निरीक्षण करत होते. 'असं का बरं करत होते ते' तिच्या मनात प्रश्न डोकावला. पण दिवसभराचा प्रवास आणि इथे पोहोचल्यापासून करत असलेली कामं यामुळे त्या वेळी तिच्या अंगात आणि मनात आणखी काही विचार करण्याचे त्राण नव्हतं. ती माधवला शोधण्यासाठी रिसेप्शनच्या दिशेने वळली. तिथे तिला तो मघाचा तरुण दिसला. तो तिथे एका मोठ्ठयाशा आरामखुर्चीवर बसून काही कागदपत्रं बघत होता. ती त्याचे आभार मानण्यासाठी त्याच्या दिशेने वळली. \"अहो हँडसम... झाली बरं का माझी भेट.\" तिने हसत त्याला म्हटलं. समोरच्या फाइलमधून मान वर करून त्याने तिच्याकडे बघितलं आणि पुन्हा एकदा तो त्या निळाईमध्ये अड़कला. पण लगेच भानावर येत तो हसला आणि म्हणाला, \"मला एक नावदेखील आहे हं मिस सोनाली.\" त्याला तिचं नाव माहीत आहे हे ऐकून तिला आश्चर्य वाटलं आणि खातरीदेखील झाली की तो इथे काम करतो. \"तुम्हीदेखील इथे काम करता' तिच्या मनात प्रश्न डोकावला. पण दिवसभराचा प्रवास आणि इथे पोहोचल्यापासून करत असलेली कामं यामुळे त्या वेळी तिच्या अंगात आणि मनात आणखी काही विचार करण्याचे त्राण नव्हतं. ती माधवला शोधण्यासाठी रिसेप्शनच्या दिशेने वळली. तिथे तिला तो मघाचा तरुण दिसला. तो तिथे एका मोठ्ठयाशा आरामखुर्चीवर बसून काही कागदपत्रं बघत होता. ती त्याचे आभार मानण्यासाठी त्याच्या दिशेने वळली. \"अहो हँडसम... झाली बरं का माझी भेट.\" तिने हसत त्याला म्हटलं. समोरच्या फाइलमधून मान वर करून त्याने तिच्याकडे बघितलं आणि पुन्हा एकदा तो त्या निळाईमध्ये अड़कला. पण लगेच भानावर येत तो हसला आणि म्हणाला, \"मला एक नावदेखील आहे हं मिस सोनाली.\" त्याला तिचं नाव माहीत आहे हे ऐकून तिला आश्चर्य वाटलं आणि खातरीदेखील झाली की तो इथे काम करतो. \"तुम्हीदेखील इथे काम करता\" तिने भाबडेपणे त्याला विचारलं. \"हो.\" तो हसून म्हणाला.\n\" ती विचार करत म्हणाली.\n\"अहो, तरीच तुम्हाला माझी सर्व माहिती आहे.\" सोनाली म्हणाली.\n\"नाही.... सर्व माहिती नाही. केवळ बायोडेटामध्ये आहे तेवढीच. पण आवडेल करून घ्यायला.\" तो हलकेच म्हणाला.\n\" तिने आदित्यला विचारलं.\n\"छे हो. सहज मनात साठवत .... आपलं... आठवत होतो... काय काम बाकी आहे ते.\" आदित्य थोड़ा गडबडला. पण मग त्याने स्वतःला सावरून घेतलं आणि मग एकूण समोरचे कागद आवरून घेत तिथून काढता पाय घेतला.\nसोनालीदेखील दमली असल्याने माधवकडून स्वतःच्या क्वार्टर्सची माहिती घेऊन त्या दिशेने निघाली.\nचांदीची मूठ असलेली हातातील आपली काठी हलकेच हलवत राजेसाहेब हॉस्पिटलच्या बाहेर पडले. ते कुठल्याशा गहन विचारात गढले होते. त्यांच्याही नकळत ते हॉस्पिटलच्या मागील बाजूस, टेकडीच्या दिशेने निघाले. अचानक मागून त्यांचा अनेक वर्षांचा सोबती गोरक्ष धावत आला.\n\"राजे..... हुजूर..... हुजूर.... आपण.... टेकडी..... राजे.....\" त्याने मध्ये आडवं येत राजेसाहेबांना रोखलं. राजे भानावर आले. त्यांनी गोरक्षकड़े हरवलेल्या नजरेने वळून बघितलं आणि मग आजूबाजूला नजर फिरवली. राजे विचारांच्या नादात हॉस्पिटलच्या मागील अंगाला असलेल्या टेकडीच्या बाजूला वळले होते.\n\"हुजूर... आपण आणि टेकडीच्या दिशेने\" गोरक्षच्या आवाजात आश्चर्य होतं. \"आज इतक्या वर्षांनंतर अचानक मी तुम्हाला असं अस्वस्थ आणि व��चारात गढलेले पाहतो आहे. गोरक्ष असतानाही आपण अस्वस्थ आहात, याचा अर्थ खरंच विषय खूप गंभीर असावा. राजे, आपली हरकत नसेल तर आपण कोणती काळजी करत आहात ते सांगाल का मला\" गोरक्षच्या आवाजात आश्चर्य होतं. \"आज इतक्या वर्षांनंतर अचानक मी तुम्हाला असं अस्वस्थ आणि विचारात गढलेले पाहतो आहे. गोरक्ष असतानाही आपण अस्वस्थ आहात, याचा अर्थ खरंच विषय खूप गंभीर असावा. राजे, आपली हरकत नसेल तर आपण कोणती काळजी करत आहात ते सांगाल का मला\" गोरक्षच्या आवाजात काळजी होती.\nराजांनी त्याच्या खांद्यावर हात ठेवला. \"काळजी नाही गोरक्ष. पण कालचक्राच्या महिम्याचं आश्चर्य वाटतं. उद्या परत इथे हॉस्पिटलमध्ये येऊ या. तू तुझ्या डोळ्यांनी बघ. मग बोलू. चल.... आज रपेट नको. थोडं थकल्यासारखं वाटतं आहे. चल, आपण वाड़यावर जाऊ.\" राजे म्हणाले आणि गोरक्षच्या आधाराने गाडीत जाऊन बसले. गोरक्ष पुढे बसला आणि ड्रायव्हरने गाडी सुरू केली.\nगोरक्ष म्हणजे राजांचा डावा-उजवा दोन्ही हात. तो म्हणजे राजांची सावली बनून राहिला होता. त्याला त्याचं वय विचारलं की त्याचं ठरलेलं उत्तर असायचं, \"हुजूरसाहेबांपेक्षा दोनने कमी-जास्त. बस, मला माझ्याबद्दल एवढंच माहीत आहे.\" आणि तिथून निघून जायचा. गोरक्षला आयुष्यभर कायम सर्वांनीच एकेरी नावाने हाक मारली होती आणि त्यात त्याला कधी काही वावगं वाटलंच नव्हतं.\nहॉस्पिटल वाड्यापासून केवळ दहा मिनिटांच्या अंतरावर होतं. राजे वाड्यावर आले आणि तडक लायब्ररीमध्ये गेले. आत जाताना मात्र त्यांनी गोरक्षला स्पष्ट बजावलं, \"मी बाहेर येईपर्यंत कोणालाही आत पाठवायचं नाही. मला काहीही नको आहे, त्यामुळे तूही आत येऊ नकोस.\"\nराजे लायब्ररीमध्ये साधारण सहाच्या सुमारास गेले होते. रात्रीचे अकरा वाजले तरी ते बाहेर आले नव्हते. दोन वेळा आदित्यराजांचा निरोप घेऊन नोकर येऊन गेला होता. पण गोरक्षने त्याला उलट पावली मागे पाठवलं होतं.\nसरतेशेवटी स्वतः आदित्यराजे आले. त्यांना येताना बघून गोरक्ष उभा राहिला. \"अरे, गोरक्ष, दादाजी अजून आतच आहेत का\n\"हो, कुमार.\" गोरक्ष उत्तरला.\n\"अरे रात्रीचे अकरा वाजले आहेत. आज दादाजींना काय झालं आहे\" आदित्यने थोडं स्वतःशी आणि थोडं गोरक्षशी असं म्हटलं.\n\"कुमार... आज हुजूर विचारांच्या नादात टेकडीकडे वळले होते.\" गोरक्ष म्हणाला आणि आदित्य एकदम चमकलाच. ज्या टेकडीने त्याला लहानपणापासू�� साद घातली होती... जिथे जाणंच काय, त्या दिशेने बाघण्याचीही आदित्यला परवानगी नव्हती, निसर्गाचा अद्भुत नमुना असलेली ती टेकडी असूनही जिथे आजवर कोणीही गेलं नव्हतं... इतकंच काय, स्वतः उदयनराजे - आदित्यचे दादाजी - कधी गेल्याचे त्याने ऐकलं नव्हतं, गावातली जुनी-जाणती मंडळीदेखील सहसा ज्या टेकडीचा उल्लेख टाळायचे... त्या टेकडीच्या दिशेने आज त्याचे दादाजी अनवधानाने वळले होते. त्याचा यावर विश्वासच बसत नव्हता.\nआदित्यने त्याच्या आजवरच्या आयुष्यात किमान लाख वेळा गोरक्षला त्या टेकडीबद्दल विचारलं होतं, पण त्याने \"मला माहीत नाही कुमार आणि तुम्हीदेखील या विषयाच्या फंदात पडू नका\" असं शांतपणे उत्तर देऊन विषय संपवला होता.\nआज दादाजी त्याच गूढ़शा टेकडीकडे अचानक आणि अजाणतेपणे वळले होते.... आणि त्यानंतर वाड्यावर आल्या क्षणापासून त्यांनी स्वतःला लायब्ररीमध्ये कोंडून घेतलं होतं.\nआदित्यच्या कपाळावर आठ्यांचं जाळं पसरलं. गोरक्ष अडवत असूनही त्याने लायब्ररीचं दार उघडलं आणि आत प्रवेश केला. दादाजी वाचनात गर्क झाले होते. त्यांच्या पुढ्यातल्या मोठ्या स्टडी टेबलावर पुस्तकांचा ढीग होता. आदित्यराजे आत आले आहेत हे त्यांना कळलंदेखील नाही.\n\"दादाजी,\" आदित्यराजांनी उदयनराजांना हलकेच हाक मारली. राजांनी मान वर करून आदित्यकडे बघितलं. ते वाचनात इतके गुंतले होते की त्यांना भानावर येऊन समोर त्यांचा नातू आहे हे लक्षात यायला काही सेकंद लागले. मग मात्र आदित्यकड़े पाहून त्यांनी मंद स्मित केलं.\n\"आदी बेटा, तू इथे लायब्ररीमध्ये काय करतो आहेस गोरक्ष कुठे आहे मी त्याला सांगितलं होतं कोणालाही आत सोडू नकोस.\" राजे म्हणाले.\n\"दादाजी, गोरक्ष बाहेर उभा आहे. मीच जबरदस्तीने आत आलो आहे. किती वाजले आहेत याची आपल्याला कल्पना आहे का असं काय वाचत आहात आपण असं काय वाचत आहात आपण\" आदित्यने दादाजींना काळजीयुक्त आवाजात विचारलं.\nसमोरील सर्व पुस्तकं एका बाजूला सरकवत उदयनराजे उभे राहिले. \"किती वाजले कुमार फार उशीर झाला आहे का फार उशीर झाला आहे का बरं तर. चला, बाहेर पडू इथून. आम्ही जे काही वाचत होतो, ते कधी ना कधी तुम्हालाच सुपुर्द करणार आहोत. सध्यातरी तुम्ही फक्त तुमच्या कामावर लक्ष केंद्रित ठेवा.\" ते म्हणाले आणि आदित्यराजांच्या खांद्यावर हात ठेवून त्यांना घेऊन लायब्ररीच्या बाहेर आले.\nबाहेर आल��यावर राजांच्या लक्षात आलं की बराच उशीर झाला आहे. त्यामुळे आदित्यचं काळजी करणं त्यांना पटलं. \"अरे, खरंच बराच उशीर झालेला दिसतो. वाचनाच्या नादात माझ्या लक्षातच आलं नाही. मीच गोरक्षला सांगितलं होतं कोणाला आत पाठवू नकोस. त्यामुळे माझी तंद्री भंग करायला कोणी आलं नाही. बरं झालं, तुम्ही आलात कुमार. चला कुमार, आपण भोजन उरकून घेऊ.\" राजे म्हणाले. गोरक्ष तिथेच उभा होता. त्याच्याकडे वळून राजे म्हणाले, \"गोरक्ष, मी काही पुस्तकं काढली आहेत वाचायला. त्याचे संदर्भग्रंथही काढले आहेत. ते तू स्वतः जागेवर ठेव. बाकी कोणाला काही कळणार नाही.\" \"जी हुजूर,\" गोरक्ष म्हणाला आणि लायब्ररीत गेला.\nआज उदयनराजे शांत होते. एरवी हॉस्पिटल, राजकारण, अगदी नवीन येणारे सिनेमे सर्वच विषयांवर ते आदित्यशी रोज गप्पा मारायचे. आज मात्र त्याचं काहीतरी बिनसलं होतं... आणि आदित्यराजांना त्याची कल्पना आली होती. आदित्यराजांना त्यांचे आई-वडील आठवतही नव्हते. त्यांना त्यांच्या दादाजींनीच वाढवलं होतं. जरी ते आदित्यराजांचे आजोबा असले, तरी ते आदित्यशी सर्व विषयांवर बोलत. आजची शांतता मात्र आदित्यराजांना खटकत होती. परंतु त्यांनी जेवताना काहीच विचारलं नाही.\nझोपण्याच्या अगोदर आदित्य त्याच्या दादाजींच्या दालनाकडे वळला.\n\"मी आत येऊ दादाजी\" आदित्यने आत डोकावत विचारलं.\n\"आदी बेटा, तुला कधीपासून माझ्याकडे येताना माझी परवानगी विचारायची गरज वाटायला लागली\" हसत दादाजी म्हणाले.\n\"तसं नाही. आज आपण खूप अस्वस्थ वाटलात आणि दमलेलेही आहात, म्हणून विचारलं.\" आत येत आदित्य म्हणाला.\n\"मी अस्वस्थ आहे आदी बेटा, पण इतका दमलेलो नाही की मी माझ्या लाडक्या नातवाशी गप्पाही मारणार नाही.\" दादाजी हसत म्हणाले आणि आदीच्या खांद्यावर हात ठेवून ते त्याला खिडकीपर्यंत घेऊन गेले. त्या खिडकीतून हॉस्पिटल दिसायचं आणि त्यामागची टेकडीदेखील... अंधुकशी.\n\"आदी बेटा, आपल्या घराण्यामध्ये अशा खूप काही गोष्टी आहेत ज्या तुला माहीत नाहीत. कदाचित मी तुला त्या कधीच सांगितल्या नसत्या. कारण काही गोष्टी या मागील पिढीबरोबर संपाव्यात अशी माझी इच्छा होती. पण तसं दिसत नाही. पूर्वीच जे लिहून ठेवलं आहे, ते आपल्याला बदलता येत नाही हेच खरं, अशा विचारापर्यंत अलीकडे मी आलो आहे.\" आदित्यला आपल्या दादाजींचं हे कोड्यात बोलणं समजलं नाही. त्याने प्रश्नार्थक नजरेने दादाजींकडे बघितलं. दादाजींनी एकवार आदित्यकडे बघितलं आणि ते बोलायला लागले, \"आज आपल्या हॉस्पिटलमध्ये सायकॉलॉजी विभागाची प्रमुख आली. मी तिला भेटलो. तिला पाहताक्षणी माझ्या लक्षात आलं की जे माझ्याबरोबरच संपावं असं मला वाटत होतं, ते संपणार तर नाहीच, परंतु कालचक्र कदाचित परत एकदा मागे फिरणार आहे. पुढे होणार्‍या अविश्वसनीय घटनांना मला सामोरं जावं लागणार आहे. जे विधिलिखित असतं, ते बदलत नाही आदी बेटा.... हे मला आता पटलं आहे.\" दूर हॉस्पिटलकडे बघत दादाजी बोलत होते. त्यांनी आदित्यच्या खांद्यावरचा हात काढून घेतला होता आणि बोलता बोलता हाताची घडी घालून ते स्वतःच्याच विचारांमध्ये गढून गेले होते. आदित्य बाजूला उभा आहे हेदेखील ते विसरून गेले.\nदादाजींना इतके अस्वस्थ आदित्यने कधीच पाहिलं नव्हतं. 'असं काय बघितलं त्यांनी सोनालीमध्ये' आदित्यच्या मनात प्रश्न आला. तिला पाहताच आयुष्यात पहिल्यांदाच आदित्यच्या मनाचीदेखील चलबिचल झाली होती. पण ती तारुण्यसुलभ भावना होती. त्याला ती खूपच आवडली होती आणि त्याला हे दादाजींबरोबर शेअर करायचं होतं. परंतु त्याच्या लक्षात आलं होतं की दादाजी काहीतरी कारणामुळे अस्वस्थ आहेत. ते कारण सोनाली असू नये आणि तिच्याबद्दल काही नकारात्मक विचार त्यांच्या मनात येऊ नयेत अशी त्याने मनोमन प्रार्थना केली. दादाजींची तंद्री लागली होती... त्यांना हाक मारावी असं क्षणभर आदित्यला वाटलं. परंतु विचार करून त्याक्षणी दादाजींना एकटं सोडणं योग्य वाटून तो हळूच त्यांच्या दालनातून बाहेर पडला आणि झोपायला म्हणून आपल्या दालनाच्या दिशेने गेला. आदित्य दालनाबाहेर पडला, तेव्हा गोरक्ष तिथेच बाहेर उभा होता. आदित्यने राजेसाहेबांच्या दालनाचं दार ओढून घेतलं याचा अर्थ आता राजेसाहेब झोपणार असतील हे गोरक्षच्या लक्षात आलं. संध्याकाळपासून हुजूर का अस्वस्थ आहेत ते अजूनही त्याला कळलं नव्हतं. परंतु दुसर्‍या दिवशी एकूण सर्व उलगडा होईल असं हुजूरच म्हणाले आहेत, हे लक्षात घेऊन गोरक्षदेखील त्याच्या खोलीकडे वळला. त्याची खोली राजेसाहेबांच्या दालनाच्या बाजूलाच लागून होती. एक साधासा बिछाना आणि एक जुनी लहान अलमारी याव्यतिरिक्त गोरक्षच्या त्या खोलीत कधीच काहीच ठेवलेलं नव्हतं. आदित्य आणि गोरक्ष निद्रेच्या अधीन झाले. मात्र आत स्वतःच्या दालनामध्���े खिडकीशी उभे उदयनराजे समोर दिसणार्‍या टेकडीच्या बाह्याकृतीकडे एकटक बघत होते.......\nतो बाहेर आलेला सुळका आणि त्यावरील ते मंदिर..... उदयनराजे जेव्हा बावीस वर्षांंचे झाले आणि त्यांचं लग्न ठरलं, तेव्हा त्यांच्या वडिलांनी तेथे त्यांना नेलं होतं. ती त्या घराण्याची परंपरा होती, असं त्या वेळी त्यांच्या वडिलांनी त्यांना सांगितलं होतं. बाहेरून अंदाज येत नसला, तरी ते मंदिर आतून अत्यंत भव्य होतं. एकूण सोळा खांबांवर उभी असणारी ती वास्तू किमान चौदाव्या शतकातील असावी असा अंदाज होता. उदयनराजे आणि त्यांचे वडील गाभार्‍यात गेले. उदयनराजांना थांबण्यास सांगून त्यांच्या वडिलांनी गाभार्‍याचा अतिप्रचंड आणि अत्यंत सुंदर कोरीव काम केलेला सोळा फुटी दरवाजा प्रयत्नपूर्वक लावून घेतला.\nआता आत मिट्ट काळोख दाटेल अशी कल्पना करणार्‍या उदयनला धक्का बसला. कारण दरवाजा उघडा असताना जेमतेम उजेडात दिसणारा गाभारा दरवाजा बंद होताच लख्ख प्रकाशाने उजळून निघाला होता. उघड्या दरवाजातून आत आल्यानंतर उदयनने समोर काय दिसतंय आहे हे बघण्याचा डोळे ताणून प्रयत्न केला होता. आणि इतका वेळ आपण कोणत्या देवाच्या मंदिरात आहोत याचा अंदाज घेणार्‍या तरुण उदयनच्या समोर दरवाजा बंद होताच देवीची एक अतिभव्य मूर्ती एका सिंहासनावर बसलेली दिसली. गाभार्‍याची उंची इतकी होती की वर नजर केली तर वरचा घुमट खोल आकाशात शिरला आहे असं वाटत होतं. पण त्या मूर्तीकडे बघितलं असता ती घुमटाची खोली आवश्यक आहे हे लक्षात येत होतं. कारण मान कितीही वर केली तरी ती मूर्ती आणखीनच वर वर सरकते आहे की काय असं वाटावं इतकी उंच होती. 'कलाकृतीचा एक अत्यंत उच्च दर्जाचा नमुना....' परदेशात शिकून आलेल्या उदयनच्या मनात आलेला हा पहिला विचार\nखरोखरच ती मूर्ती जितकी भव्य होती, तितकीच सुंदर, सुबक आणि मोहक होती. तिचे अवयव, अंगावरील अलंकार वर्णनातीत होते. डोळे म्हणजे दोन निळे अप्रतिम हिरे होते. सोनपिवळ्या संगमरवरी मूर्तीवरील सोन्याचे दागिने झळाळत होते. त्या मूर्तीचा केशसंभार तिला घातलेल्या मुकुटातूनही लक्षात येत होता... आणि आश्चर्य म्हणजे तो केशसंभार खरा वाटत होता. खरं तर अवाढव्य असूनही ती मूर्ती सजीव वाटत होती. तिचे डोळे आपल्याकडेच निरखून पाहत आहेत असं उदयनला वाटायला लागलं. ती मूर्ती पाहून उदयन बुचकळ्यात पडला.\n\"पिताजी, ही को��ती देवी आहे कोण तिची पूजा करतं कोण तिची पूजा करतं या टेकडीवर येण्यास सर्वसामान्यांना बंदी आहे, मलासुद्धा आजवर कधी कोणी येथे येऊ दिलं नाही. मग आताच असं काय झालं की आपण दोघेच इथे आलो आहोत या टेकडीवर येण्यास सर्वसामान्यांना बंदी आहे, मलासुद्धा आजवर कधी कोणी येथे येऊ दिलं नाही. मग आताच असं काय झालं की आपण दोघेच इथे आलो आहोत\" तरुण उदयनचे प्रश्न थांबत नव्हते. पिताजींनी त्याचा हात धरला आणि त्याला मूर्तीच्या जवळ नेलं. मूर्तीच्या उजव्या पायाच्या अंगठ्यात एक अंगठी होती. एक लाल माणिक त्यात चमकत होता. पिताजींनी देवीला नमस्कार केला आणि उदयनराजांकडे बघितलं. आपणही नमस्कार केला पाहिजे हे लक्षात येऊन उदयनराजांनीदेखील वडिलांचं अनुकरण केलं. मग मात्र उदयनराजांकडे न बघता आपल डोळे मिटून त्यांचे पिताजी एक श्लोक म्हणू लागले. मात्र तो श्लोक कुठल्याशा अगम्य भाषेतला असावा हे उदयनराजांच्या लक्षात आलं. कारण त्यांना त्या शब्दांचा अर्थच लागत नव्हता. त्यामुळे ते शांतपणे हात जोडून आपल्या पिताजींच्या शेजारी त्यांचं पठण संपेपर्यंत उभे राहिले. श्लोक म्हणून होताच उदयनराजांच्या पिताजींनी एकवार उदयन राजांकडे बघितलं आणि नजर वर करून देवीच्या नजरेत नजर अडकवत देवीला साकडं घातलं......\n\"देवी... आज माझ्या मुलाचं उदयनचं लग्न ठरवलं आहे. तो झाल्यापासून मी रोज रात्री 'त्या' स्वप्नाची वाट पाहिली आहे. परंतु मला ते स्वप्न कधीही पडलेलं नाही. त्यामुळे त्याची वयाची एकवीस वर्षं पूर्ण होताच मी त्याचं लग्न ठरवलं आहे. पूर्वापार चालत आलेल्या परंपरेप्रमाणे यापुढील जवाबदारी मी माझा मुलगा उदयन याला सोपवतो आहे. तू जशी आजवर माझ्या पूर्वीच्या पिढीच्या आणि माझ्या पाठीशी उभी राहिली आहेस, तसंच माझ्या मुलाचं, उदयनचं आणि पुढे येणार्‍या सर्व पिढ्यांचं संरक्षण कर.\" असं म्हणून ते देवीसमोर नतमस्तक झाले. चालू असलेला प्रकार अजूनही लक्षात न आलेला उदयनराजे पिताजींच्या त्या बोलण्याने आणखीनच गोंधाळून गेले. पण मग उदयनराजांनीदेखील आपलं मस्तक देवीसमोर टेकवलं. त्यानंतर उदयनराजांचा उजवा हात घेऊन त्याच्या पिताजींनी अचानक त्यांचा उजवा अंगठा कापला. त्याच्या अंगठ्याला लाल रक्ताची धार लागली. पिताजींनी ती त्या अंगठीतील माणकावर सोडली. तरुण उदयनराजांना हे सर्व थोडं विचित्र वाटत होतं आणि त्याहीपे��्षा अजिबात पटत नव्हतं. उदयनराजांचा कुठल्याही प्रकारच्या अंधश्रद्धांवर अजिबात विश्वास नव्हता. प्रत्येक गोष्ट विज्ञानाला धरून असावी असं त्यांचे मत होतं. परंतु त्याच्या पिताजींवर त्याचं प्रचंड प्रेम होतं. त्याच्या पिताजींच्या न्यायी आणि चांगल्या स्वभावामुळे पंचक्रोशीत त्यांच्या घराण्याला खूप आदर दिला जात असे, याची उदयनराजाना चांगलीच कल्पना होती. त्यामुळे आपले पिताजी आता जे काही करत आहेत, त्याला तसंच काहीतरी कारण असेल याची उदयनराजांना कल्पना होती. त्यामुळे पिताजींना कुठलाही उलट प्रश्न विचारण्याची इच्छा त्यांना झाली नव्हती. जे होईल ते पाहणं तेवढं त्याच्या हातात होतं. सर्व सोपस्कार पूर्ण झाले आणि उदयनराजे आणि आणि त्यांचे पिताजी देवीकडे पाठ न करता दरवाजाकडे चालू लागले. उदयनराजांनी तो अतिप्रचंड दरवाजा उघडला आणि काय आश्चर्य... इतका वेळ लख्ख प्रकाशात उजळलेला तो गाभारा आणि ती अतिप्रचंड आणि अत्यंत सुंदर, सुबक ... जिवंत वाटावी अशी देवीची मूर्ती दोन्ही अंधारात दिसेनासे झाले.\nउदयनराजे आणि त्यांचे पिताजी गाभार्‍यातून बाहेर आले आणि मंदिरातून बाहेर पडण्यासाठी चालू लागले. बाहेर येताच उदयनराजांनी प्रश्नार्थक नजरेने आपल्या पिताजींकडे बघितलं. त्यावर उदयनराजांच्या खांद्यावर थोपटत पिताजींनी \"वाड्यावर जाऊन बोलू\" एवढंच उत्तर दिलं आणि वडाच्या झाडांच्या रांगेच्या दिशेने चालण्यास सुरुवात केली. घोडे तिथेच बांधून ठेवलं होतं. त्या वडाच्या झाडांच्या पुढे सहसा घोडे नेणं अशक्य होत असे. कारण त्या वडांपासून पुढे एका शक्तीची हद्द सुरू होत होती, असं मानलं जात होतं. अनेकदा पुढे घातलेले घोडे उधळल्याप्रमाणे पळू लागल्याचा अनुभव मागील पिढीतील काहींनी घेतला होता, याचं उदयनराजांच्या पिताजींना स्मरण झालं. त्यामुळे वडाच्या झाडापर्यंत चालत येऊन मग घोड्यावर बसून पिताजींनी त्यांच्या घोड्याला टाच दिली. उदयनराजांनीदेखील त्यांच्या घोड्याचा लगाम आवळला आणि घोडा वाड्याच्या दिशेने भरधाव निघाला. दोघेही वाड्यावर पोहोचताच पिताजींनी उदयनराजांना घेऊन आपली लायब्ररी गाठली. आज सकाळपासून नक्की काय चालू आहे ते उदयनराजांच्या लक्षात येत नव्हतं. त्यांना आदल्या रात्रीच पिताजींकडून निरोप होता की सकाळी लवकर उठून तयार राहावं. कारण त्यांना घेऊन त्यांचे पि���ाजी बाहेर पडणार होते. परंतु कुठे जाणार या संदर्भात त्यांना काहीच सांगण्यात आलं नव्हतं. त्यामुळे टेकडीवरील त्या मंदिराची भेट, तेथे घडलेलं सर्व काही उदयनराजांच्या कल्पनेच्या पलीकडचं होतं. उदयनराजे पिताजींबरोबर लायब्ररीमध्ये येऊन त्यांच्या समोर बसले. ते त्याच्या पिताजींच्या मुद्रेचं निरीक्षण करत होते. आजवर त्यांनी त्यांच्या पिताजीना इतकं चिंतेत कधीच पाहिलं नव्हतं. त्याचे पिताजी एक अत्यंत लोकप्रिय राजे होते. त्यांच्या प्रजेवर त्यांचं मुलाप्रमाणे प्रेम होतं. तो पारतंत्र्याचा काळ असूनही त्यांनी त्यांच्या प्रजेचा खूप नीट सांभाळ केला होता. यामुळे उदयनराजांना त्यांच्या पिताजींबद्दल मनात प्रचंड आदर होता.\nउदयनराजे काही न बोलता शांतपणे पिताजी बोलण्याची वाट बघत होते. काही वेळ डोळे मिटून बसल्यानंतर त्यांच्या पिताजींनी बोलण्यास सुरुवात केली. \"उदयनराजे, तुम्ही आता बावीस वर्षांचे झाला आहात. तुमचं लग्न ठरलं आहे आणि म्हणूनच आता तुम्ही या घराण्याच्या एका गुपिताचे रक्षणकर्ते होण्याच्या लायकीचे झाला आहात. आपल्या घराण्याचा इतिहास खूप जुना आहे. अगदी शेकडो वर्षांपूर्वीचा म्हणा ना. त्या काळात आपल्या घराण्याचे आद्यपुरुष निसर्गाला देव मानत असत. त्यांनी कधीच मूर्तिपूजेला महत्त्व दिलं नाही. लोकांची सेवा करणं आणि निसर्गाचं संरक्षण करणं हे दोनच धर्म त्यांनी कायम पाळले. असं म्हणतात की ते इतके रूपवान होते की त्यांना पाहून मदनालाही लाज वाटली असती. मात्र त्यांचा स्वभाव अत्यंत सेवाभावी, कर्तव्यदक्ष आणि कनवाळू होता. केवळ मनुष्य नाही, तर ते निसर्गातील प्रत्येकाचा आदर करायचे आणि संरक्षण करायचे. त्या काळातील लोकांची वस्ती जंगलातच असे. त्यामुळे एकदा जंगलात विहार करणारी एक अमानवी रूपसुंदरी आपल्या आद्यपुरुषाच्या पौरुषावर भाळली. तिने त्यांच्याशी विवाह करण्याची इच्छा प्रकट केली. त्यासाठी ती तिच्या सर्व शक्ती आणि दिव्यत्वदेखील त्यागायला तयार होती, अशी वंदता आहे.\nपरंतु आपले आद्यपुरुष अगोदरच विवाहित होते. त्या काळात द्विभार्या असणं चुकीचं नव्हतं. परंतु ते त्यांना मात्र मान्य नव्हतं. त्यांच्या पत्नीवर त्यांचं नितांत प्रेम होतं. त्यामुळे त्या रूपसुंदरीनेदेखील त्यांचा नकार मान्य केला. परंतु तिचं त्यांच्याविषयीचे प्रेम कमी झालं नाही. त्यामुळे तिने त्यांच्यासमोर एक प्रस्ताव ठेवला. ती म्हणाली, \"पुढील जन्मी आपण माझ्याशी विवाह करण्याचं वचन द्या.\" तिच्या त्या बोलण्याने आपले आद्यपुरुष विचारात पडले. मात्र त्यांना विचार करताना बघून तिने त्यांना असा शब्द देण्याची गळ घातली. त्या वेळी आपल्या आद्यपुरुषांनी त्यांच्यासमोरचा पेच तिच्यासमोर मांडला. ते म्हणाले, \"देवी, तुला माझ्याशीच विवाह करायचा आहे. परंतु माझा स्वतःचा पुनर्जन्मावर विश्वास नाही. त्यामुळे मी परत याच घराण्यात जन्म घेईनच की नाही ते मी कसं सांगू आणि मी जन्म घेतलाच, तरी मला या जन्मीचं काही आठवेल हेदेखील शक्य नाही. बोलूनचालून मी एक मानव आहे.\" त्या वेळी ती शक्तिरूप सुंदरी म्हणाली, \"मी तुमच्यावर प्रेम केलं आहे. तुमच्या घराण्यावर माझं कायम लक्ष असेल. तुम्ही जाणताच की माझ्यात प्रचंड मोठी शक्ती वास करते. मी तुम्हाला शब्द देते की मी माझी शक्ती कायम तुमच्या घराण्याच्या पाठीशी उभी करीन. यापुढे तुमच्या घराण्याला कोणत्याही गोष्टीची कमी पडणार नाही, आणि मी माझ्यातील शक्तीमुळे तुमचा जन्म झाला की तुम्हाला ओळखीन. योग्य वेळ येताच आपल्या या वचनाची आठवण करून देईन. तुमच्याशी विवाह करून मानवी जीवन स्वीकारून संसार करेन. यापुढे माझ्या अस्तित्वाचा हा एकच उद्देश असेल.\"\nआद्य पुरुषाने विचारलं, \"ती योग्य वेळ माझ्या घराण्यातील त्या वेळच्या व्यक्तीला कशी समजावी\" तेव्हा ती म्हणाली, \"तुमच्या घरात मुलगा जन्मल्यापासून बावीस वर्षांपर्यंतच्या काळात एकदा कधीतरी त्या मुलाच्या वडिलांच्या स्वप्नात येऊन मी माझी ओळख पटवीन. त्यानंतर मात्र त्या मुलाचं लग्न माझ्याशी करण्यास तुमचं घराणं बांधील राहील.\" आद्यपुरुषाने त्या वेळी त्या रूपसुंदरीचं म्हणणं मान्य केलं. परंतु त्या वेळीच त्यांच्या लक्षात आलं होतं की ही शक्ती संरक्षणाच्या नावाखाली आपल्या घराण्यावर गारुड करून बसण्याच्या विचारात आहे. आपल्यावरील प्रेमापेक्षाही हिला मनुष्यजन्मात येऊन स्वतःची दुष्ट प्रजा वाढवण्याची इछा आहे. अर्थात त्या वेळी त्या शक्तीशी लढण्याची आपली कुवत त्या क्षणी नाही, हेदेखील आपल्या आद्यपुरुषाच्या लक्षात आलं होतं. त्यामुळे जेव्हा योग्य वेळ येईल त्या वेळी आपल्या घराण्यातील पुढील पिढीतील पुरुष तिला योग्य उत्तर देतील हा त्यांच्या मनात विश्वास होता. मात्र य���नंतर आपल्या घराण्यात असा अलिखित नियम झाला की जन्मलेल्या मुलाचं लग्न वयाच्या बाविसाव्या वर्षापर्यंत करायचं नाही.\nत्यानंतर ते दोन कालातीत आत्मे जिथे भेटले होते, तिथे त्यांच्या भेटीची आठवण म्हणून ते मंदिर उभारण्यात आलं. परंतु कुठलीही मूर्ती तिथे स्थापन केली गेली नव्हती. आपल्या आद्यपुरुषाचा मृत्यू झाला, त्यानंतर अनेक दिवसांनंतर त्या मंदिरात त्यांचा मुलगा गेला असता त्याला त्या अतिभव्य आणि सुंदर मूर्तीचं दर्शन झालं. त्या मूर्तीचे ते निळे डोळे खरोखरच आपल्यावर नजर ठेवून आहेत असा त्या मुलाला भास झाला आणि तो तिथून निघून आला.\nअर्थात आपल्या घराण्यातील कोणीही कधीही त्या मूर्तीचं पूजन केलं नाही. त्यामुळे त्या वास्तूला मंदिर का म्हटलं जातं हादेखील एक प्रश्नच आहे. कदाचित प्रचलित भाषेत तशा वास्तूला मंदिर म्हणतात म्हणूनही असेल. अर्थात हे मंदिरही सर्वसामान्यांसाठी खुलं केलं गेलं नाही. कोणी तिथे त्या मंदिरातच काय, पण त्या टेकडीवरदेखील जाऊ नये म्हणून त्या संदर्भात कथा-दंतकथा प्रसवित केल्या. कारण शेवटी ती एक अमानवी शाक्ती होती. वडाची अनेक झाडं मुद्दाम लावून एक प्रकारे ती शक्ती आणि सामान्य मानव यांच्यात एक सीमारेषा बांधण्यात आली.\nपिढ्यांमागून पिढ्या गेल्या, परंतु आजवर कोणालाही असा कोणताही दृष्टान्त मिळाला नाही. त्यामुळे ही आपल्या घराण्याची दंतकथा आहे की खरंच कधीकाळी असं घडलं होतं, ते सांगता येत नाही. परंतु बावीस वर्षांपर्यंत मुलाच्या लग्नाचा विचारही आपल्या घराण्यात केला जात नाही.\" पिताजी बोलायचे थांबले. एकूण ही कथा ऐकून उदयनराजे शांत झाले होते. नवीन विचारांच्या उदयनराजांचा या कथेवर अजिबात विश्वास बसला नाही. परंतु त्यांनी पिताजींशी कोणताही वाद घातला नाही.\nबोलून पूर्ण होताच पिताजी उठले आणि त्यांनी त्यांच्या खुर्चीमागील एक कळ दाबली. तेथील कपाट आवाज न करता सरकलं आणि तेथून आत जाण्याचा मार्ग दिसू लागला. पिताजींनी खूण करताच उदयनराजे उठून त्यांच्या मागोमाग चालू लागले. तो एक भुयारी मार्ग होता. आत साधारण पाच-सात मिनिटं चालून गेल्यावर उजवीकडे एक दरवाजा लागला. पिताजी दरवाजा उघडून आत गेले. त्यांच्यापाठोपाठ उदयनराजेदेखील खोलीत प्रविष्ट झाले.\nआत अनेक संदुकी विविध खजिन्याने भरलेल्या होत्या. ती हिरे-माणकं, रुप्ये-मोती बघून उदयनराजांचे डोळे दिपले. मात्र पिताजींनी इथे तिथे न बघता त्यांना घेऊन एका संगमरवरी कपाटाकडे गेले. ते उघडून त्यांनी आतून एक मोठी वही काढली. ती वही अत्यंत जीर्ण वाटत होती. परंतु तरीही त्यातील कागद अत्यंत दर्जेदार होते, हे उदयनराजांच्या लक्षात आलं. पिताजींनी तिथेच असलेली लेखणी उचलली आणि शाईची दौत उघडून लिहायला सुरुवात केली. तारीख, वर्ष आणि वेळ लिहून झाल्यानंतर त्यांनी मुख्य मसुदा लिहायला घेतला....\n....माझा पुत्र उदयनराजे यांच्यासाठी विक्रमराजे यांच्या कन्येचं स्थळ सांगून आलं आहे. उदयनराजे यांनी वयाची बावीस वर्षं पूर्ण केली आहेत. मला या काळात शक्तिरूप सुंदरींनी कोणतीही ओळख पटवून दिली नाही. त्यामुळे मी हा विवाह ठरवीत आहे. त्यांचा मसूदा लिहून झाला आणि त्यांनी त्यावर मोहोर उठवली. त्यानंतर त्यांनी हे सर्व उदयनराजे यांना दाखवलं. उदयनराजे यांनी पिताजींची परवानगी घेऊन मागील काही पिढ्यांची नोंद बघितली. सर्व पानांवर साधारण सारखीच नोंद होती. त्यानंतर ती नोंदवही बंद करून दोघेही बाहेर आले. पिताजींनी दार ओढून घेतलं.\n\"पिताजी, या दाराला कड़ी नाही\" उदयनराजांनी पिताजींना विचारलं.\n\"बेटा, इथे फ़क्त आपल्या घराण्यातील व्यक्तीच येऊ शकतात. त्यामुळे कडीकोयंड्याची गरज नाही. हा गुप्त मार्ग अनेक वर्षांपूर्वी बनवला गेला आहे. त्यामुळे आजवर हा मार्ग फ़क्त मलाच माहीत होता आणि आता माझ्याकडून तो तुला माहीत झाला आहे. या मार्गाची माहिती अशा प्रकारे पुढच्या पिढीला दिली जाते. आपल्या घराण्याव्यतिरिक्त याची माहिती कोणालाही कधीही होणं शक्यच नाही. त्यामुळे इथे कडीकोयंड्याची गरजही नाही. हे भुयार पुढे मंदिराच्या दिशेने जातं, असा आपल्या घराण्याच्या पुस्तकात उल्लेख आहे. परंतु मी कधीच पुढे जाण्याचा प्रयत्न केला नाही. पूर्वीच्या पिढीतील पुरुष कधीतरी मंदिरात जात म्हणे. ती शक्ती त्यांना बोलावून घेत असे, असा उल्लेख आहे त्या नोंदवहीत. परंतु माझ्या पिताजींना कधी असं बोलावणं आलं नाही आणि मलादेखील नाही. त्यामुळे त्या मार्गाने मी कधीच गेलो नाही.\"\nत्यानंतर एक सुस्कारा सोडून उदयनराजांच्या वडिलांनी पुढे बोलण्यास सुरुवात केली, \"मी स्वतःला खूपच सामान्य मानतो उदयनराजे. त्यामुळे माझं असं मत आहे की ती जी काही शक्ती त्या वेळी जर खरोखरच आपल्या आद्यपुरुषावर भाळली असेल आणि पुढे घडलेल्या घटना खर्‍या असतील, तर मग हा खजिना तिनेच आपल्याला दिला असेल. परंतु आपल्या मागील पिढीतील कोणीही या खजिन्याला हात लावलेला नाही. तसं करू नये असं कुठेही लिखित स्वरूपात नाही. परंतु ती शक्ती अमानवी असल्याने ती संपत्तीदेखील शापित असेल असं आपण मानतो. अर्थात आजवर आपल्या मागील सर्व पिढ्यांमध्ये कधी कोणी अय्याशी केली नाही. आपल्या आद्यपुरुषाने प्रामाणिकपणे घेतलेला समाजसेवेचा आणि निसर्ग संरक्षणाचा वसा आपल्या घराण्यातील प्रत्येकाने चालू ठेवला. त्यामुळे परमेश्वराने आपल्याला कधी काही कमी केलं नाही आणि हा अमानवी खजिना वापरण्याची गरज कधीही आपल्याला पडली नाही.\" असं म्हणून पिताजी उदयनराजांना घेऊन त्या भुयारातून परतीच्या मार्गाला लागले.\nपिताजींच्या मागून चालताना मात्र उदयनराजांचं लक्ष मागील भुयारी मार्गाकडे लागलं होतं. त्यांना त्या मार्गाने मंदिराच्या दिशेने जाण्याची इच्छा होती. परंतु त्यांनी ती इच्छा त्या वेळी मनात दडपून टाकली.\nपरत लायब्ररीमध्ये येऊन आपल्या आसनावर स्थानापन्न होताना पिताजींनी सुटकेचा एक हलका सुस्कारा टाकला आणि उदयनराजे यांच्याकडे बघून त्यांनी पाणी देण्याची खूण केली. पाणी पिऊन झाल्यावर त्यांनी उदयनराजांना जवळ बसण्यास सांगितलं.\n\"उदयन, बेटा, आज मी तुला जे जे सांगितलं आहे, ते गुपित प्राणपणाने जप आणि पुढे तुझ्या पुढील पिढीकडे सुपुर्द कर.\" असं म्हणत त्यांनी उदयनराजांच्या खांद्यावर प्रेमाने हात ठेवला. उदयनराजांनी मंद स्मित करत होकारार्थी मान हलवली.\n\"बेटा, आता मी तुला आणखी एक गोष्ट. मात्र तिचा संबंध आपल्या मागील पिढीशी अजिबात नाही. ती फक्त तुझ्या-माझ्यातली....\" असं म्हणून पिताजी क्षणभर थांबले. त्यांनी डोळे मिटून घेतले. जणू काही ते काही क्षणांसाठी भूतकाळात गेले होते. उदयनराजे शांतपणे आपल्या पिताजींकडे बघत होते. त्यांच्या मनात आलं - आजचा दिवस बहुतेक आपल्या स्मरणात आपल्या अंतापर्यंत राहणार आहे. आतापर्यत आपल्याला पिताजींनी इतकं काही सांगितलं आहे की ते सर्व सांभाळणं आपल्याला अवघड वाटतं आहे. आणि तरीही पिताजींना आपल्याला आणखीही काहीतरी सांगायचं आहे. याचा अर्थ आपल्या वडिलांनी हे सर्व स्वतःच्या मनात गेली अनेक वर्षं जपलं आहे. इतका तणाव मनात घेऊनदेखील त्यांच्या दैनंदिन जीवनावर त्यांनी कधी याचा परिणाम होऊ दिला नाही. या���ा अर्थ आपल्यालादेखील त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देऊन चालणार नाही. विचार करताना उदयनराजांची तंद्री लागली होती. त्यांना त्यांच्या विचारातून जागे करत त्यांचे पिताजी परत बोलायला लागले. \"उदयन, तुला एक माझ्या मनातला विचार सांगतो. ज्याप्रमाणे या पुरातन शक्ती आपल्याला मदत करतात, त्याप्रमाणे जर त्या कोप पावल्या, तर आपल्याला कायमचं संपवून टाकण्याची ताकदही त्यांच्यात असते.\" पिताजींच्या या वाक्याने उदयनराजे थोडे गोंधळले. पिताजी आपल्याच विचारात गर्क होते. \"तुम्हाला असं का वाटतं पिताजी\n\"उदयन, मला कधीच तुझ्या बाबतीत कुठलंही खुणेचं स्वप्न पडलं नाही. परंतु तरीही मी गेल्या काही रात्री खूप अस्वस्थ आहे. तुला मंदिरात नेण्याअगोदर एकदा मी एकटाचदेखील जाऊन आलो होतो. त्या अतिप्रचंड 'स्वयंभू' मूर्तीसमोर उभा राहून मी माझी अस्वस्थता मांडली. मला कसा कोण जाणे, पण संकेत मिळाला की मी तुझ्यापासून काही लपवू नये. त्यामुळे आता मी तुला काय सांगतो आहे ते नीट ऐक. उदयन, तुला एक भाऊ आहे.... किंवा होता... खरं सांगू तो या जगात आता आहे किंवा नाही ते मला माहीत नाही. माझ्या तारुण्यातली ती चूक होती.... परंतु त्याला चूक तरी कसं म्हणू तो या जगात आता आहे किंवा नाही ते मला माहीत नाही. माझ्या तारुण्यातली ती चूक होती.... परंतु त्याला चूक तरी कसं म्हणू असो माझ्या तरुणपणी माझ्या माँसाहेबांच्या सेवेसाठी एक खूप सुंदर दासी होती. माझं मन तिच्यावर आलं. एकवीस वर्षांचा होतो मी. आम्ही जवळ आलो आणि तिला दिवस राहिले. ही बातमी कळताच माँसाहेब घाबरल्या. माझ्या वडिलांच्या कानावरही न जाऊ देता त्यांनी तिला नाहीसं केलं. मी खूप प्रयत्न केला माहिती काढायचा. माझं तिच्यावर खरंच मनापासून प्रेम होत. मी तिला तिचा मान-सन्मान देणार होतो. एक अंगवस्त्र ठेवण्याची मुभा मला मिळाली असती असा त्या वेळी माझा समाज होता. कारण मला आपल्या घरण्याची ही कथा माहीत नव्हती. परंतु माझे सर्व प्रयत्न व्यर्थ गेले. शेवटपर्यंत मला तिच्याबद्दल काहीच कळलं नाही, किंबहुना माँसाहेबांनी कधीही काहीही कळू दिलं नाही. त्याच्या पुढच्या वर्षी मी बावीस वर्षांचा झालो आणि आज जसं मी तुला मंदिरात आणि नंतर त्या गुप्त भुयारात नेलं, तसंच मला माझ्या वडिलांनी नेलं. आपल्या घराण्याची कहाणी कळल्यानंतर मात्र मी खूप घाबरलो होतो. मी पुन्हा एकदा तिला शोधण्याचा खूप प्रयत्न केला. परंतु काहीही हाती लागलं नाही. मी बावीस वर्षांचा होण्याअगोदर माझ्या मातोश्रींचा देहान्त झाला असल्याने त्यांच्याकडूनही काही समजणं शक्य नव्हतं. त्यामुळे तिचा अंत झाला असेल असा विचार करून तो विषय तिथेच सोडून दिला.\nआणि आता मला मागील वर्षी एक दृष्टान्त झाला. आपल्या आद्यपुरुषाचा अंश माझ्या त्या अनौरस पुत्रात आहे... होता... असं ते स्वप्न होतं. काय म्हणू मी पण माझ्या स्वप्नात ती शक्ती आली होती. तिने मला सांगितलं की माझ्या प्रथम पुत्राशी लग्न करण्याची तिची इच्छा आहे. परंतु मी माझी हतबलता तिला सांगताच ती संतापाने लाल झाली. 'या तुझ्या कर्माची फळं तुझी पुढील पिढी भोगेल', असं सांगून निघून गेली. त्या वेळी माझ्या असं लक्षात आलं की माझा पहिला पुत्र बहुतेक जिवंत असू शकतो. परंतु त्याला कसं शोधावं हे मला कळत नाही. आज तुला हे माझ्या आयुष्यातलं सत्य सांगून मला खूप हलकं वाटतं आहे. उदयन, मी तुझा, त्या कधीही न बघितलेल्या माझ्या प्रथम पुत्राचा आणि येणार्‍या प्रत्येक पिढीचा गुन्हेगार आहे, हे मला माहीत आहे. परंतु माझ्या हातून जे झालं, ते नकळत झालं आणि माँसाहेबांनी जे केलं, त्यावर तर माझा काहीच ताबा नव्हता.\"\nपिताजी बोलायचे थांबले. त्यांचा चेहरा दुःखाने काळवंडला होता. उदयनराजे उभे राहिले आणि पिताजींसमोर गुडघे टेकून बसले आणि त्यांनी पिताजींचा हात हातात घेतला. \"पिताजी, तुम्ही काळजी करू नये. मी सर्व सांभाळून घेईन.\" ते म्हणाले.\nमंद स्मित करून पिताजी आपल्या जागेवरून उठले आणि त्यांच्या दलनाकडे गेले. त्याच रात्री पिताजींचं देहावसान झालं. पुढे उदयनराजांच्या माँसाहेबांनी पुढाकार घेऊन उदयनराजांचं ठरलेलं लग्न लावून दिलं.\nउदयनराजे कधीच त्यांच्यात आणि त्यांच्या वडिलांच्यात झालेला शेवटचा संवाद विसरू शकत नसत. एकदा त्यांनी हे दुःख त्यांच्या पत्नीकडे - पद्मिनीकडे बोलून दाखवलं.\nसर्व ऐकून घेतल्यानंतर पद्मिनीदेवींनी उदयनराजांना सुचवलं की आपण एक मोठा निसर्गोत्सव आयोजित करा. निसर्गाचे आणि प्रजेचे पालक अशी आपली प्रतिमा आहे. त्यामुळे आपण आयोजलेल्या उत्सवाबद्दल कोणी आश्चर्य व्यक्त करणार नाहीच. या उत्सवाच्या सांगता समारोहाला वाड्यावर आजवर काम केलेल्या सर्व जुन्या लोकांना बोलवा आणि जर ते नसतील तर त्यांच्या नातेवाइकांना बोलवा. कदाचित आपल्या ��डिलांच्या मोठ्या पुत्राला तुमच्या मनात असलेल्या इच्छेचा अर्थ लागू शकतो आणि त्याचा काही पत्ता लागू शकतो. हीच तुमच्या पिताजींना दिलेली आदरांजली असेल.\nउदयनराजांना हा विचार पटला आणि त्यांनी निसर्गोत्सवाची घोषणा केली. उत्सव यथासांग पार पडला. कुठून कुठून सर्वदूर पसरलेले सर्व नवे-जुने लोक, वाडयाशी कधी ना कधी नाते जुळलेले सर्व जण येऊन गेले. परंतु उदयनराजे ज्यांची वाट पाहत होते, ते मात्र आले नाहीत. त्यांच्या मनाने तसं त्यांना सांगितलं नाही. सरतेशेवटी सांगता समारोह झाला आणि उत्सव संपला. उदयनराजे जड़ अंत:करणाने त्यांच्या महाली बसले होते. ज्या मनीषेने त्यांनी हा उत्सव केला होता, ती पूर्ण नाही झाली याचं त्यांना खूप दुःख झालं होतं. परंतु हळूहळू राजांनी ते दुःख मागे टाकलं. आपलं राज्य आणि संसार यात ते रमले.\nयथावकाश उदयनराजांना एक मुलगा झाला.... भास्कर हुशार भास्करला वकील व्हायचं होतं. परदेशातही जाऊन शिकण्याची त्याची इच्छा होती आणि उदयनराजेदेखील त्याला खूप शिकवणार होते. भास्कर वकील झाला आणि त्याने पुढील शिक्षणासाठी लंडनला जाण्याची इच्छा व्यक्त केली. उदयनराजांनी त्याला जाण्याची परवानगी दिली.\nत्याच रात्री त्यांना स्वप्न पडलं... स्वप्नात ते त्या भव्य मंदिराच्या गाभार्‍यात उभे होते. समोर ती प्रचंड मूर्ती होती आणि तिचे ते निळे पाणीदार डोळे उदयनराजांवर रोखलेले होते. त्यांना अचानक खर्जातील एक आवाज ऐकू आला. \"राजे, आपल्या पिताजींच्या हातून एक गुन्हा घडला. त्याचं प्रायश्चित्त तुम्ही घेणार का जर ते मान्य असेल तर ठीक. नाहीतर पुढे घडणार्‍या दुर्दैवी घटनांची जवाबदारी तुमची.\"\nराजे क्षणभर गोंधळले. परंतु नंतर ठामपणे त्यांनी उत्तर दिलं... \"आपण जी कोणी शक्ती आहात, त्या शक्तीला माझा सादर प्रणाम. परंतु मला असं अजिबात वाटत नाही की माझ्या पिताजींच्या हातून जाणूनबुजून कोणता गुन्हा झाला आहे. त्यांनी प्रेम केलं होतं. परंतु त्या प्रेमाला त्यांनी जगासमोर स्वीकारण्याअगोदरच सर्व घटना त्यांच्या हाताबाहेर गेल्या. जो गुन्हा घडलाच नाही, त्याचं प्रायश्चित्त घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मला असंही वाटतं की आपण जे काही आजवर या घराण्याला दिलं आहे, ते एकतर्फी आहे. आम्ही ते काहीच कधीच मागितलं नाही किंवा स्वीकारल्याचा उल्लेखही नाही. आपण आमच्या आद्यपुरुषाकडे आपली ��च्छा व्यक्त केलीत. त्या वेळीही आपणास स्वीकारण्यातील असमर्थता त्यांनी आपणास सांगितली होती. आमच्या कुठल्याही पिढीने आपली कोणतीही मदत स्वीकारलेली नाही. त्यामुळे आम्ही आपले बांधील नाही.\"\nयेणारा आवाज आणखीनच उग्र झाला. \"राजे, आपण माझा अपमान करीत आहात.\" त्या आवाजाने क्रुद्ध होऊन म्हटलं.\nराजे तेवढेच शांत होते. ते म्हणाले, \"हे शक्ती, मी उदयनराजे तुझं आमच्या वंशावर असणारं गारुड आज झुगारून देतो. तू आमच्या आद्यपुरुषावर भाळली होतीस अशी दंतकथा आहे. परंतु आम्ही कधी तुझा स्वीकार केलेला नाही. आम्ही आणि आमच्या मागील सर्व पिढ्यांनी कायम प्रामाणिकपणे जनतेची सेवा केली आहे आणि त्याचंच फळ म्हणून आज आमचं घराणं नावारूपाला आलं आहे. आजवर तुझी विवाहेच्छा जर ईश्वराने पूर्ण केली नाही, तर मग मी हा त्या सर्वव्यापी ईश्वराचा संकेत समजतो. सामान्य मानव आणि अशी बाह्य शक्ती एकत्र येऊ नये अशी त्याची इच्छा असावी. त्यामुळे यापुढे मी तुला आणि तुझ्या शक्तीला मानत नाही.\"\nराजांचं बोलणं पूर्ण होतं न होतं, तोच अचानक प्रचंड गडगडाट झाला आणि राजांना जाग आली.\nपरंतु त्या दिवसानंतर उदयनराजांना कधीही कोणतंही स्वप्न पडलं नाही. भास्कर लंडन येथे गेला आणि त्याने तेथे उच्च शिक्षण घेतलं. त्या दरम्यान त्याचं आणि त्याच्याबरोबर वकिलीचं शिक्षण घेणार्‍या लॉर्नाचं प्रेम जुळलं आणि त्यांनी तेथेच लग्नही उरकलं. तसंही भास्करने इथे यावं असं उदयनराजांना वाटत नव्हतं. त्यामुळे त्यांनीदेखील कोणतीही हरकत घेतली नाही. यथावकाश आदित्यराजांचा जन्म झाला आणि ही गोड बातमी घेऊन आणि पत्नी आणि नवजात अर्भक घेऊन भास्कर इथे येण्यास निघाला. त्याने उदयनराजे किंवा आपल्या मातोश्री यांना त्याची कल्पना दिली नव्हती.\nनेमकं त्याच रात्री पद्मिनीदेवींना स्वप्न पडलं. त्या दचकून जाग्या झाल्या आणि त्यांनी उदयनराजांना उठवलं. आजवर घराण्यातील कोणतीही स्त्री त्या मंदिरात गेली नव्हती. परंतु पद्मिनीदेवींनी स्वप्नात ती मूर्ती बघितली होती. त्यांनी राजांना त्या मूर्तीचं हुबेहुब वर्णन केलं आणि पुढे म्हणाल्या की त्यांनी खर्जातील एक क्रुद्ध आवाज ऐकला की पद्मिनीराजे कधीही आपल्या सुनेला, मुलाला आणि नातवंडाला बघू शकणार नाहीत. उदयनराजांनी त्यांना शांत केलं आणि सकाळ होताच भास्करला ट्रंककॉल लावून देण्याचं वचन दिलं. ���रंतु उगवता सूर्य बातमी घेऊन आला की आई-वडिलांना आश्चर्याचा धक्का देण्यासाठी त्यांना न सांगता पत्नी आणि आदित्यराजे यांना घेऊन इथे येण्यास निघालेले भास्करराजे आणि त्यांची पत्नी विमान अपघातात मृत्युमुखी पडले. आदित्यराजांचा अजूनही पत्ता नव्हता. ही बातमी एकताच पद्मिनीदेवी कोसळल्या, त्या परत कधीच उठल्याच नाहीत. उदयनराजांना इथे आड तिथे विहीर असं झालं. तरुण उमदा पुत्र आणि त्याची पत्नी गेल्याचं दुःख करावं की आपली सावली म्हणून आयुष्यभर साथ दिलेल्या सुविद्य पत्नी गेल्याचं दुःख करावं हे त्यांना उमजेना. परंतु सर्व दुःख बाजूला सारून ते त्वरित आदित्यराजांचा शोध घेण्यास निघाले. आकाशपातळ एक करून त्यांनी आदित्यराजांचा शोध लावला आणि त्याना घेऊन ते वाड्यावर आले.\nत्या दु:खद बातमीनंतर आदित्यराजे मिळेपर्यंत अनेक रात्री उदयनराजे झोपले नव्हते. त्यामुळे परतल्यानंतर आदित्यची नीट व्यवस्था लावून ते नुकतेच त्यांच्या दालनात विश्रांतीसाठी आले होते. तेवढ्यात वर्दी घेऊन त्यांचा ख़ास माणूस आला की कोणी खूप जुनी ओळख सांगून आत्ता भेटण्याची वेळ मागत आहे. खूप जुनी ओळख या शब्दांनी उदयनराजे हेलावले आणि त्याच पावली कोण आलं आहे ते बघण्यास आले. जवळपास राजांच्याच वयाचा पुरुष एक त्यांना दिसला. त्याने राजांना मुजरा केला आणि कमरेचा एक लाखोटा काढून त्यातून एक खूप जुना कागद काढून राजांपुढे ठेवला. तो कागद उघडून राजांनी मजकूर वाचला आणि राजे त्यांला घेऊन लायब्ररीमध्ये गेले. राजांनी त्याला समोर बसवलं आणि खूण केली, तसं तो बोलू लागला. \"हुजूर, मी गोरक्ष. आपला मोठा बंधू. अर्थात हे सत्य मला गेल्या वर्षीच समजलं. माझ्या माईकडून. आम्ही आपल्याच राज्यातील एका लहान खेड्यात राहतो. आपल्या पिताजींच्या मृत्यूनंतर मला माझ्या माईने माझ्या जन्माचं रहस्य सांगितलं. परंतु त्याचबरोबर शब्द घेतला की मी कधीही कोणालाही माझ्या जन्माचं रहस्य सांगणार नाही. मी आजवर तिला दिलेला शब्द पाळला. मी एक सामान्य जीवन जगतो आणि त्यात सुखीदेखील आहे. परंतु काही दिवसांपूर्वी माझी माई स्वप्नात आली आणि मी तुम्हाला भेटून माझ्या जन्माची हकीकत सांगावी असं म्हणाली. केवळ म्हणून मी इथे आलो आहे. हुजूर, मी एकटा जीव आहे. मला कोणताही मोह नाही. मी लहानपणापासून माईकडून आपल्या घराण्याबद्दल खूप ऐकलं आहे. त्यामुळे आज जर मी आपल्या कोणत्या कामी येणार असलो, तर मला खूप आनंद होईल.\"\nराजांनी त्याच्याकडे टक लावून बघितलं. त्यानंतर परत एकदा हातातल्या त्या जुन्या कागदावर लिहिलेलं वाचलं. त्यावर असं नमूद केलं होतं की वाड्यावरील 'राजसी' या दासीला राज्याच्या वेशीकडील एका लहान गावातील एक जमिनीचा तुकडा शेतीसाठी देण्यात आला होता आणि तिला कधीही वाड्यावर येण्यास बंदी घालण्यात आली होती. उदयनराजांनी एक मोठा सुस्कारा सोडला आणि ते गोरक्षचं निरीक्षण करू लागले. राजांच्या अनुभवी नजरेला गोरक्षच्या प्रामाणिकपणाची ओळख पटली आणि मग मात्र जिवाभावाच्या मित्राप्रमाणे त्यांनी गोरक्षला आजवरची संपूर्ण कहाणी सांगितली. सरतेशेवटी गोरक्षच्या खांद्यावर डोके ठेवून राजे म्हणाले, \"खूप दमलो आहे रे गोरक्ष मी. आता अजून एकट्याने नाही झेपत.\"\nत्यांना थोपटत आणि एकूण सर्व ऐकून आश्चर्यचकित झालेला गोरक्ष म्हणाला, \"राजे, यापुढे आपण एकटे नाही आहात. हा गोरक्ष तुमची सावली बनून आजन्म राहील. आदित्यराजेंना मोठं करण्याची जवाबदारी आहे आपल्यावर. मागे जे काही घडलं तेव्हा मी नव्हतो, ना ते आपण कोणी बदलू शकत. परंतु यापुढे घडणार्‍या प्रत्येक घटनेत मी तुमच्या बरोबरीने असेन आणि हे माझं आपणास वचन आहे की जे रक्त माझ्या नसातून खेळतं आहे, त्याला मी आयुष्यभर प्रामाणिक राहीन. फ़क्त एकच परवानगी द्या. मी एकदाच जाऊन त्या मंदिराला भेट देऊन येईन म्हणतो.\" राजांनी काही वेळ त्याच्याकडे बघितलं आणि मग होकारार्थी मान हलवली. दुसर्‍या दिवशी गोरक्ष एकटाच या मंदिरात जाऊन आला. परंतु त्याविषयी उदयनराजे किंवा गोरक्ष यांच्यात कोणतीही चर्चा झाली नाही. तो दिवस आणि आजचा दिवस गोरक्ष त्याच्या वचनाला जागला आहे\nखिडकीशी उभे उदयनराजे समोर दिसणार्‍या टेकडीच्या बाह्याकृतीकडे बघत होते. आज संपूर्ण जीवनपट त्यांच्या डोळ्यासमोरून सरकला होता......\nहा सर्व इतिहास परत आठवण्याचं कारणही तसंच फार विचित्र होतं. उदयनराजांनी ड़ॉ. रानडेंच्या सांगण्यामुळे इंटरव्ह्यूही न घेता जिला अपॉइंट केलं होतं, त्या सोनालीला पाहताच त्या मंदिरातील अप्रतिम सौंदर्य असलेल्या मूर्तीची आठवण होत होती. मुख्य म्हणजे सोनालीचे निळे डोळे त्या नीलहिर्‍यांची आठवण करून देत होते. स्वतः उदयनराजांनीच शेवटचा असा त्या शक्तीशी ज्या वेळी संवाद साधला होता, त्या वेळी एकू��च तिचा त्यांच्या घराण्याशी असणारा अनेक पिढ्यांचा संबंध नाकारला होता. आणि आज एक काही वेगळीच गोष्ट त्यांच्या समोर येऊन ठाकली होती, ज्याच्यावर त्यांचा नातू आदित्य किंवा ती मुलगी सोनाली यांनीदेखील विश्वास ठेवला नसता. केवळ गोरक्ष हा एकच असा होता की त्याला सर्व केवळ माहीत होतं असं नाही, तर तो साक्षदेखील होता काही प्रमाणात. उदयनराजांनी एक सुस्कारा सोडला.\nबाहेर हलकीशी किलबिल ऐकू येऊ लागली आणि उदयनराजांचं सहज घड्याळाकडे लक्ष गेलं. सकाळचे चार वाजत आले होते. अकरा वाजता हॉस्पिटलच्या संपूर्ण स्टाफची मीटिंग त्यांनी स्वतः बोलावली होती. त्याअगोदर थोडी विश्रांती आवश्यक होती. राजांनी त्या टेकडीच्या दिशेने एक दृष्टिक्षेप टाकला आणि ते मंचकावर जाऊन स्वस्थ पडले.\nत्याच वेळी सोनाली मात्र झोपेतच अस्वस्थपणे सारखी कूस बदलत होती. तिला काल संध्याकाळी बघितलेलं स्वप्नच परत दिसत होतं. तिला स्वप्नात एक तरुण आणि एक तरुणी हसत एक टेकडी चढ़ताना दिसले. जरी ते स्वप्न होतं, तरी सोनालीच्या खोल जागरूक मनाने ती टेकडी ओळखली. तिला काल जे क्वार्टर्स अ‍ॅलॉट झाले होते, त्याच्या खिडकीतून तिला ती टेकडी दिसली होती. एक सुळका बाहेर आलेली..... मोडकं मंदिर असलेली.\nअचानक त्या तरुणीने मागे वळून बघितलं आणि सोनाली किंचाळून जागी झाली. तिने घाईघाईने आरशात जाऊन स्वतःला न्याहाळलं. ती परत आपल्या बेडवर येऊन बसली. तिने घड्याळ बघितलं. सकाळचे चार वाजले होते. तिला ते स्वप्न परत आठवलं. ती हसता हसता मागे वळून बघणारी तरुणी कोणी दुसरी-तिसरी कोणी नसून स्वतः सोनाली होती. आणि जरी ते स्वप्नच होतं, तरीही त्या तरुणीने वळून आपल्याकडेच... थेट आपल्या डोळ्यात... बघितलं, याची सोनालीला खातरी होती. त्या नजरेत एक आव्हान.... एक छद्मी हास्य होतं, असा सोनालीला भास झाला होता आणि म्हणूनच ती दचकून जागी झाली होती.\n'स्वप्न झालं म्हणून काय झालं, मीच माझ्याकडे कशी बघत असेन किती खरी वाटली ती नजर.... काय आहे हे एकूण प्रकरण किती खरी वाटली ती नजर.... काय आहे हे एकूण प्रकरण काल मला बघताक्षणी उदयनराजेदेखील थोडे दचकले होते, असा माझा अंदाज आहे. आज सकाळी मीटिंग झाली की या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळवायचीच. आणि मग ठरवायचं की इथे काम करायचं की नाही. इथे आल्यापासून एक प्रकारचा अस्वस्थपणा जाणवतो आहे. तो दूर झाला नाही, तर कितीही उत्तम पॅकेज असलं तरी आपण परत जायचं.' सोनाली विचार करत होती. ती निर्णयापर्यंत आली आणि तिला बरं वाटलं. मग ती बेडवर पडून सकाळ व्हायची वाट बघत राहिली.\nअकरा वाजताची मीटिंग अगदी वेळेत सुरू झाली. हॉस्पिटलचा संपूर्ण स्टाफ उपस्थित होता. उदयनराजे धीम्या गतीने चालत कॉन्फरन्स हॉलमध्ये प्रवेश करते झाले. त्यांच्यामागून आदित्यराजेदेखील आले. त्यांना पाहून सोनालीला आश्चर्य वाटलं. तिने बाजूलाच उभ्या असलेल्या माधवला विचारलं, \"ते राजेसाहेबांच्या मागून आले ते कोण\" \"अहो.... तेच तर आदित्यराजे आहेत.\" माधव हसत म्हणाला.\nसोनाली अगदी चक्रावून गेली. सर्व स्थानापन्न होताना तिने आदित्यकड़े बघितलं. तोदेखील तिच्याचकडे बघत मिश्कीलपणे हसत होता. एव्हाना सोनालीला माधवने आपली ओळख सांगितली असेल हे त्याच्या लक्षात आलं होतं. त्यामुळे नजरानजर होताच त्याने तिला डोळे मिचकावून चिडवलं. तिनेदेखील आपले निळे निळे डोळे मोठ्ठे करून आदित्यकडे स्वतःची ओळख न दिल्याची नाराजी व्यक्त केली.\nत्या दोघांचा हा नजरेचा खेळ मागे उभ्या गोरक्षच्या लक्षात आला. कारण हॉलमध्ये आल्यापासून आणि सोनालीला बघितल्यापासून तोही थोडा अस्वस्थ आणि आश्चर्यचकित झाला होता आणि सावधदेखील. आदित्यराजांना अजून काहीच माहीत नाही, हे त्याला माहीत होतं. म्हणून तर तो जास्त सावध होता.\nमीटिंग अत्यंत व्यवस्थित पार पडली. त्यानंतर भोजनाचा कार्यक्रम होता. सर्वांची एकमेकांशी ओळख व्हावी आणि मोकळेपणा यावा या उद्देशाने हे जेवण ठेवलं होतं. मीटिंग आटपल्यानंतर उदयनराजांनी सहज बोलावतो आहे असं दाखवून सोनालीला शेजारी बसवून घेतलं. आदित्यराजेदेखील तेथेच होते.\n\"हे आदित्यराजे. आमचे नातू.\" उदयनराजांनी आदित्यची ओळख करून दिली. आदित्य हसला. \"चांगलीच ओळखते यांना.\" सोनाली आदित्यकडे बघत म्हणाली. आदित्य आणि सोनाली यावर खळखळून हसले. परंतु तिच्या त्या वाक्याने उदयनराजे आणि मागे उभा असलेला गोरक्ष दचकले. \"काय म्हणालीस तू\" उदयनराजांनी अडखळत तिला विचारलं. त्याचं उत्तर मात्र आदित्यने दिलं. त्याने काल झालेला एकूण प्रकार राजेसाहेबांच्या कानावर घातला. बोलताना आदित्यचे डोळे सोनालीवर लागले होते आणि तिची नजर लाजेने झुकली होती.\nसर्व ऐकून घेऊन उदयनराजे हसले. \"बरं बरं असा प्रकार आहे होय. आम्ही विचार करतो आहोत की सोनाली तर कालच आली, तरी ती तुम्हाला चांगली ओळखते कशी असा प्रकार आहे होय. आम्ही विचार करतो आहोत की सोनाली तर कालच आली, तरी ती तुम्हाला चांगली ओळखते कशी ठीक तुम्ही तरुण मंडळी मोकळेपणे जेवून घ्या. आम्ही आमच्या दालनात बसतो.\" असं म्हणून राजेसाहेब उठले. ते गेले आणि आदित्य आणि सोनाली एकमेकांशी गप्पा मारायला लागले.\n मग काल आपण आपली ओळख का लपवलीत\" उदयनराजे जाताच सोनालीने विचारलं.\n वेळच आली नाही नाव सांगायची.\" हसत आदित्य म्हणाला. त्यावर ती काहीतरी बोलणार होती. पण तिला अडवत आदित्य म्हणाला, \"ते जाऊ दे. चला, आपण जेवून घेऊ. मला जाम भूक लागली आहे.\" तो म्हणाला.\nसोनालीदेखील हसत हो म्हणाली आणि दोघे आपापली प्लेट घेऊन आले.\n\"आपण मागे कँटीनमध्ये बसायची सोय आहे तिथे जाऊ या का\" सोनालीने सहज विचारलं. आदित्यने हो म्हणताच दोघे तिथे जाऊन बसले. तिथून मागील बाजूचा टेकडीचा सुंदर निसर्ग दिसत होता. सोनाली आदित्यला तिचा आजवरचा एकूण आयुष्याचा प्रवास सांगत होती आणि तो तिच्याकडे बघत ऐकत होता.\nआदित्यच्याही नकळत तो तिच्या डोळ्यात गुंतत चालला होता. आता त्याचं तिच्या बोलण्याकडे लक्ष नव्हत,. बस, ते निळेशार डोळे त्याला दिसत होते. सोनालीदेखील बडबड करता करता एकदम गप्प झाली. तिने मागे वळून त्या टेकडीकडे आणि तिच्यावरच्या त्या मंदिराकडे बघितलं. मग आदित्यकडे वळून ती हलकेच फक्त \"चल\" म्हणाली. दोघेही सहज पाय मोकळे करण्यासाठी बाहेर पडावे तसे बाहेर पडले. मात्र त्यांची नजर हरवलेली होती. कोणाच्याही ते लक्षात आलं नाही. थोडं अंतर चालून गेल्यावर दोघे मंत्रमुग्ध झाल्यासारखे हातात हात घालून टेकडीवरील मंदिराच्या दिशेने निघाले.\nचालताना आदित्यची पावलं अडखळत होती. पण सोनाली मात्र रोजच्या सवयीचा मार्ग असल्याप्रमाणे चालत होती. आदित्य आणि सोनालीने वडाच्या झाडांची रांग ओलांडली आणि सोनालीच्या चेहर्‍यावर मंद छद्मी हास्य पसरलं. तिने हलकेच मागे वळून हॉस्पिटलच्या दिशेला नजर टाकली आणि परत समोर बघून ती चालू लागली. नजर मागे टाकताना मात्र सोनालीची चलबिचल झाली होती. एव्हाना त्या अमानवी शक्तीने तिचा पूर्ण ताबा घेतला होता. पण सोनालीने मनावर ताबा ठेवण्याचं शिक्षण घेतलं होतं. त्यामुळे तिच्या खर्‍या अस्तित्वाला जरी त्या शक्तीने जखडून टाकलं असलं, तरी ते अस्तित्व जागं होतं खोल मनात कुठेतरी. आदित्य मात्र तिच्या बरोबरीने मंतरल्यासारखा चालत होता.\nसोनालीच्या त्या प्रामाणिक अस्तित्वाने आतून एक क्षीणशी साद घातली.... \"दादाजी.... आम्हाला वाचवा.\" आणि मग मात्र तिचं अस्तित्व म्हणजे शरीरात राहून एक प्रेक्षक बनलं.\nउदयनराजांचं जेवण झालं होतं. पण आज जेवताना त्यांचं लक्ष नव्हतं. जेवणानंर ते त्यांच्या केबिनमध्ये अस्वस्थपणे फेर्‍या मारत होते. त्यांनी गोरक्षला बोलावलं आणि त्याच वेळी त्यांना \"दादाजी, वाचवा\" असं सोनालीने हाक मारल्यासारखं वाटलं.\nगोरक्ष केबिनमध्ये आला. \"गोरक्ष... दोघं मुलं कुठे आहेत\" राजांनी अस्वस्थपणे त्याला विचारलं.\n\"हुजूर, चिंता नसावी. दोघेही आत कँटिनच्या दिशेने जेवण्यासाठी गेले. मी स्वतः बघितलं आहे.\" गोरक्षने उत्तर दिलं.\n गोरक्ष, बघितलंस सोनालीला तू काय वाटत रे तुला काय वाटत रे तुला गोरक्ष... तिचा चेहरा....\" राजेसाहेब बोलायचे थांबले.\n\"हुजूर... आहे खरं प्रचंड साम्य त्या मूर्तीशी. पण तो योगायोग समजावा. त्या मुलीच्या वागण्यात किती सहजता होती. तिचा काही वाईट हेतू नसावा.\" गोरक्ष म्हणाला.\n\"अरे, मला तिच्या हेतूविषयी शंकाच नाही. ती या पिढीतली आणि शहरात वाढलेली मुलगी आहे. माझं मन साशंक आहे ते त्या शक्तीच्या अस्तित्वाबद्दल. गोरक्ष, अनेक वर्षांपूर्वीच मी त्या शक्तीचं अस्तित्व नाकारलं होत. पण त्यानंतर मी माझ्या मुलाला, सुनेला आणि माझ्या प्राणप्रिय पत्नीला गमावलं होतं. अरे, काल मी परत एकदा भुयरात जाऊन आलो. गोरक्ष..... आपल्या घराण्याच्या त्या नोंदवहीमध्ये चार नवीन अक्षरं उमटली आहेत. माझ्या पिताजींच्या लिखाणाखाली.\" राजे म्हणाले. गोरक्ष हा उल्लेख एकून दचकला, परंतु काहीच बोलला नाही. फक्त ऐकत उभा होता. राजे पुढे म्हणाले, \"ती अक्षरं म्हणजे..... मी येईन....... मी आले\" राजे एवढं म्हणाले आणि त्याच वेळी त्यांना दुरून सोनालीने परत एकदा हाक मारल्याचा भास झाला. ते दचकले. आणि गोरक्षदेखील काही तरी जणवल्यासारखा ताठ झाला.\n\"हुजूर... मलाही जाणवलं... मी मुलं कुठे आहेत ते बघून येतो.\" गोरक्ष म्हणाला.\n\"अंहं... नको... तू कुठे शोधत बसतोस... चल, मीही येतो तुझ्याबरोबर.\" असे म्हणून राजे कँटीनच्या दिशेने चालूदेखील पडले.\nकँटीनकडे गेलेले आदित्य आणि सोनाली सगळीकडे शोधूनही कुठेही दिसत नव्हते. उदयनराजे अस्वस्थ व्हायला लागले. त्यांना काही सुचत नव्हतं. त्यांना खातरी होती की त्यांनी सोनालीची हाक ऐकली होती. तो भास नव्हता. त्या दोघ��ंनाही कँटीनच्या दिशेने जाताना अनेकांनी बघितलं होतं. पण मग अचानक असे दोघेही दिसेनासे कसे झाले, ते कळत नव्हतं. दोघांचेही मोबाइल फोन्स अनरीचेबल होते. बंद नव्हते की वाजतही नव्हते. विचार करत उदयनराजे उभे होते आणि अचानक त्यांचं लक्ष टेकडीकडे गेलं. मनात काहीसा विचार करून त्यांनी एक निर्णय घेतला आणि मागे फिरले. त्यांनी माधवला हाक मारून पोलिसांना वर्दी देण्यास सांगितलं. मग ते त्यांच्या केबिनमध्ये आले. गोरक्षदेखील त्यांच्याबरोबर होता. त्यांनी तिजोरी उघडली. आतून पिस्तूल काढलं आणि कमरेला खोचलं. हातात नेहमीची गुप्ती घेतली आणि गोरक्षकडे बघून म्हणाले, \"चल गोरक्ष. वेळ आली.\"\nगोरक्ष काय ते उमजला आणि आज पहिल्यांदा उदयनराजांच्या एक पाऊल पुढे तो चालू लागला. दोघेही झपाझप चालत टेकडीच्या दिशेने निघाले. वडाच्या रांगेला पार करताना राजेसाहेब थोडे अडखळले. त्यांनी मान वर करून मंदिराच्या दिशेने बघितलं. क्षणभर विचार केला आणि थोडं पुढे गेलेल्या गोरक्षला हाक मारली. \"गोरक्ष...\"\n\" पुढे गेलेला गोरक्ष परत मागे येत म्हणाला.\n\"गोरक्ष... आम्ही वाड्याकडे जातो. तू मंदिरात जाऊन काय प्रकार आहे ते बघ. पण मला सारखं वाटत आहे की मी एकदा भुयाराकडे गेलं पाहिजे.\" उदयनराजे म्हणाले.\n\"ठीक आहे हुजूर. मी एकदा मंदिरात जाऊन येतो. कदाचित आदित्यराजे आणि सोनाली तिथे गेलेही नसतील. पण मला राहवत नाही आहे...\" गोरक्ष म्हणाला. त्याने स्थिर नजरेने उदयनराजांकडे बघितलं आणि तो म्हणाला, \"राजे... मी निघतो... फ़क्त एकच.. तुमच्यावर मी कायम धाकल्या भावाप्रमाणे प्रेम केलं आहे. आदित्य तर मला माझ्या प्राणांपेक्षाही प्रिय आहे. यानंतर तुम्ही जे बघाल, त्याला तुमच्या मनाचा कौल लावा. नजरेवर किंवा घडण्यार्‍या घटनांवर किती विश्वास ठेवायचा आणि माझ्या असण्यावर किती विश्वास ठेवायचा, हे तुम्ही ठरवा आहे हुजूर... फ़क्त जे दिसतं आहे त्यावर विश्वास ठेवू नका. जोवर आपला आपल्या मनावर ताबा असतो, तोवर कोणीही आपल्याला इजा करू शकत नाही. स्वानुभवावरून सांगतो आहे.\" असं म्हणून राजेसाहेब काही म्हणायच्या अगोदरच तो त्या मंदिराच्या दिशेने चालू पडला.\nराजेसाहेबांनी एकदा तो जात असलेल्या दिशेने बघितलं आणि मग ते मागे फिरले. घाईघाईने वाड्यावर लायब्ररीमध्ये येऊन त्यांनी आतून दार लावून घेतलं आणि भुयाराच्या दाराची कळ दाबली. इथून आत पाऊल ठ���वताना राजे अस्वस्थ नव्हते. आता त्यांचं मन स्थिर झालं होतं. ते भराभर चालत तिजोरीच्या खोलीपर्यंत पोहोचले.\nचालताना त्यांना त्यांचं शेवटचं स्वप्न आठवत होतं, ज्यात ती शक्ती त्यांच्या स्वप्नात आली होती आणि त्यांनी त्या शक्तीचं अस्तित्व अमान्य केलं होतं. 'आदित्य आणि सोनाली ठीक असतील ना त्या शक्तीला मी दुखावलं आहे... मी आव्हान दिलं आहे... पण त्याचा राग माझ्या मुलांवर निघायला नको.' उदयनराजांच्या मनात आलं. ज्या वेळी स्वप्नातील शक्तीला अमान्य केलं होतं, त्या वेळी त्या मानाने त्यांचं मन आणि शरीर खंबीर होतं. परंतु आता ते वृद्ध झाले होते. मुख्य म्हणजे जर आदित्यला किंवा सोनालीला काही झालं असतं, तर ते स्वतःला कधीच माफ करू शकले नसते.\nते दरवाजा उघडून खोलीत प्रवेश करणार, तेवढ्यात त्यांना एक मंत्रोच्चार ऐकू आला... पुढे.... मंदिराच्या दिशेने जो भुयारी रस्ता गेला होता, त्या दिशेने... राजे थबकले आणि त्यांनी नीट अंदाज घेतला. आवाज ओळखीचा होता. पण काही केल्या अंदाज लागत नव्हता. कारण तो खूप दुरून घुमत घुमत येत होता. राजांनी क्षणात निर्णय घेतला आणि खोलीत जाण्याचा विचार बदलून ते भुयारात आणखी आत, मंदिराच्या दिशेने भराभर चालू लागले. जसजसे ते पुढे जात होते, तसतसा आवाज आणखी स्पष्ट येत होता.\nअचानक समोर एक भिंत उभी राहिली. उदयनराजे अडखळले. आवाज भिंतीच्या पलीकडून येत होता. अत्यंत स्पष्टपणे मंत्रोच्चार होत होता. परंतु भाषा अगम्य होती. त्यांनी भिंतीला कान लावला... आवाज गोरक्षचा होता. राजे गोंधळले. त्यांनी नीट ऐकायच्या प्रयत्नात दोन्ही हात भिंतीवर ठेवले. त्यांच्या नकळत कुठलीशी कळ दाबली गेली आणि अचानक ती समोरची भिंत सरकली आणि राजे मंदिराच्या गाभार्‍यात प्रवेश करते झाले. समोरचा देखावा आश्चर्यचकित करणारा होता. गाभार्‍याचा दरवाजा बंद होता. समोर सिंहासनावर बसलेली ती प्रचंड मूर्ती एका वेगळ्याच तेजाने लकाकत होती. तिचे नीलवर्णी डोळे जिवंत वाटत होते. एक प्रकारचं मंद पण क्रूर हास्य तिच्या चेहर्‍यावर होतं. समोर एक वेदी होती. तिच्यावर आदित्यला बसवलं होतं. त्याचे डोळे बंद होते. कुठल्याही प्रकारे त्याला जखडलं नव्हतं. तरीही तो गच्च दोरखंडाने बांधल्यासारखा बसून होता. राजांनी सोनालीला शोधण्यासाठी इथे तिथे बघितलं आणि ते अवाक झाले. सोनाली मूर्तीच्या उजव्या पायाजवळ हाताची घडी घा���ून शांतपणे समोर एकदा आदित्यकडे आणि एकदा गोरक्षकडे बघत उभी होती आणि गोरक्ष..., त्यांचा गोरक्ष... खाली आसन घालून आणि डोळे मिटून अगम्य भाषेत मंत्रोच्चार करत होता.\nराजांचं पाऊल आत पड़ताच संपूर्ण वातावरण जणू ढवळून निघालं. एक हलकासा धक्का बसल्यासारखा होऊन आदित्यने डोळे उघडले. मंत्रोच्चारामुळे भारित झालेला गाभारा डचमळला. गोरक्षने वळून राजांकडे बघितलं. गोरक्षचा मंत्रोच्चार थांबला. राजे पुरते गोंधळले होते.\n\"गोरक्ष... अरे काय करतो आहेस तू आदित्य, ऊठ, उभा राहा. माझ्याजवळ ये. सोनाली... बेटी... तूही इथे ये माझ्याजवळ.\" राजे संतापाने कडाडले. त्यांच्या आवाजाने अचानक थोडा फरक पडला. सोनालीच्या डोळ्यात क्षणभर बावरलेले, गोंधळलेले भाव दाटून आले. वातावरणातील भारितपणा अचानक थोडा कमी झाला. गोरक्षचं मंत्र उच्चारण थांबलं. आदित्य भानावर आला. तो उठून उभा राहिला आणि त्याने राजांच्या दिशेने पाऊल उचललंदेखील. इतक्यात त्या शक्तीने परत एकदा सोनालीचा ताबा घेतला आणि सोनाली अत्यंत क्रुद्ध आवाजात कडाडली, \"आदित्य, बस त्या वेदीवर. राजा, तुझा नातू माझा बंदी आहे. ही मुलगीदेखील माझ्याच ताब्यातील खेळणं आहे. हा तुझा गोरक्ष... हा तुझा राहिलेला नाही. खरं तर तो तुझा कधीच नव्हता. तो योग्य वेळेची वाट पाहत तुझ्याकडे होता. बरं झालं, तू स्वतः इथे आलास. माझं अस्तित्व तू अमान्य केलं होतंस नं आदित्य, ऊठ, उभा राहा. माझ्याजवळ ये. सोनाली... बेटी... तूही इथे ये माझ्याजवळ.\" राजे संतापाने कडाडले. त्यांच्या आवाजाने अचानक थोडा फरक पडला. सोनालीच्या डोळ्यात क्षणभर बावरलेले, गोंधळलेले भाव दाटून आले. वातावरणातील भारितपणा अचानक थोडा कमी झाला. गोरक्षचं मंत्र उच्चारण थांबलं. आदित्य भानावर आला. तो उठून उभा राहिला आणि त्याने राजांच्या दिशेने पाऊल उचललंदेखील. इतक्यात त्या शक्तीने परत एकदा सोनालीचा ताबा घेतला आणि सोनाली अत्यंत क्रुद्ध आवाजात कडाडली, \"आदित्य, बस त्या वेदीवर. राजा, तुझा नातू माझा बंदी आहे. ही मुलगीदेखील माझ्याच ताब्यातील खेळणं आहे. हा तुझा गोरक्ष... हा तुझा राहिलेला नाही. खरं तर तो तुझा कधीच नव्हता. तो योग्य वेळेची वाट पाहत तुझ्याकडे होता. बरं झालं, तू स्वतः इथे आलास. माझं अस्तित्व तू अमान्य केलं होतंस नं आता बघ... तुझ्या या आदित्यला मी माझा दास करणार. या मुलीच्या मानवी शरीराचा ताबा कायमचा घेऊन माझ���या सर्व इच्छा मी पूर्ण करणार.\"\nअसं म्हणून सोनालीने आपला उजवा हात आदित्यच्या दिशेने हलवला. इच्छा असूनही आदित्य जणू काही अडकून गेला त्याच्या जागेवर. उदयनराजे हतबल झाले. त्यांना काय करावं सुचेना. सोनालीला ताब्यात घेतलेली ती शक्ती छद्मी हसत हळूहळू उदयनराजांच्या दिशेने येऊ लागली. तिच्या निळ्या डोळ्यांचं गारुड राजांवरही होऊ लागलं आणि अचानक राजांना आतून खोल मनातून एक आवाज ऐकू आला..... \" हुजूर.... जागे व्हा. स्वतःवर विश्वास ठेवा. जोवर आपला आपल्या मनावर ताबा असतो, तोवर आपल्याला कोणीही इजा करू शकत नाही... विसरू नका. मी मनाने तुमच्याचसोबत आहे.\" राजे त्या आतल्या आवाजाने जागे झाले. त्यांनी चमकून गोरक्षकड़े बघितलं. परंतु त्याचे डोळे बंद होते आणि मान झुकलेली होती. एका क्षणात राजे जागे झाले. आता त्यांच्या लक्षात आलं की आदित्य आणि सोनाली यांच्या मनाचा ताबा जोवर त्या शक्तीकडे आहे, तोवर इथून बाहेर पडणं अशक्य आहे.\nराजांनी जोरात आपली मान हलवली आणि सोनालीने काही करण्याच्या आत स्वतःच्या कमरेला खोचलेलं पिस्तूल काढून तिच्या खांद्यावर जखम केली. क्षणात सोनाली मागे सरली. त्या एका क्षणाचा फायदा घेऊन चपळतेने राजांनी वेदीच्या दिशेने धाव घेतली. त्यांनी आदित्यला तेथून खेचून उठवलं. तो आता पूर्ण शुद्धीत आला होता. त्या एका धक्क्याने तोदेखील त्या भारित वातावरणातून बाहेर पडला. त्याच्या हातात पिस्तूल देत राजे हलकेच पुटपुटले, \"मनावर ताबा ठेव आदी. कसंही करून सोनालीला घेऊन इथून बाहेर पड.\" राजांनी आदित्यला जोरात ढकललं.\nअचानक झालेल्या या हालचाली त्या शक्तीच्या लक्षात नाही आल्या. कारण जरी त्या शक्तीने सोनालीचा ताबा घेतला होता, तरीही सोनाली खोल मनातून सारखी त्या शक्तीला प्रतिकार करत होती. त्यामुळे सोनालीवर ताबा ठेवण्यासाठी तिला खूप कष्ट घ्यावे लागत होते. त्यामुळे त्या अमानवी शक्तीच्या लक्षात काही येण्याच्या अगोदरच आदित्यने जखमी सोनालीचा हात धरला आणि तिला गाभार्‍याच्या दाराच्या दिशेने ओढलं. परंतु गोरक्ष अचानक आदित्यला आडवा आला. त्याने सोनालीला दाराकडे नेणार्‍या आदित्यची वाट अडवली. सोनाली जखमी झाल्याने आता ती त्या अमानवी शक्तीच्या काहीच उपयोगाची राहिली नव्हती. त्यामुळे सोनाली आता पूर्ण शुद्धीत आली होती. परंतु तरीही तिला जे काही चाललं होतं, ते कळत नव्हतं.\n\"गो���क्ष, रस्ता सोड. नाहीतर मी कोणताही विचार करणार नाही. अरे, संपूर्ण आयुष्य माझ्या दादाजींच्या जिवावर जगलास आणि आज आमच्याविरुद्ध उभा ठाकलास\" आदित्यने चिडून पिस्तूल गोरक्षवर ताणलं. त्याकडे दुर्लक्ष करून गोरक्षने परत एकदा आदित्यच्या दिशेने पाऊल उचललं. आदित्यने सोनालीचा जखमी हात धरला आणि तिला आपल्या पाठीशी घालून तो एक एक पाऊल मागे सरकू लागला. अचानक गोरक्ष मोठ्याने ओरडला, \"आदित्य.....\" आदित्य दचकला आणि काही कळण्याच्या आत आदित्य आणि सोनाली धडपडत भुयारात येऊन पडले आणि गाभार्‍यात उघडणारा तो भुयारी मार्ग बंद झाला.\nआता गाभार्‍यात फ़क्त उदयनराजे, गोरक्ष आणि मूर्तीत सामावलेली ती अमानवी शक्ती तेवढे उरले. जणू काही त्या मूर्तीचे डोळे आता गोरक्षवर खिळले होते. \"गोरक्ष, काय केलंस हे\" एक हताश, खर्जातला आवाज उमटला.\n\"मी जे केलं, तेच योग्य आहे. तुला मर्त्य लोकांचं आयुष्य जगण्याची इच्छा आहे ना मग मी तुझ्याशी विवाह करण्यासाठी आणि माझं संपूर्ण आयुष्य तुला देण्यासाठी तयार होतो ना मग मी तुझ्याशी विवाह करण्यासाठी आणि माझं संपूर्ण आयुष्य तुला देण्यासाठी तयार होतो ना सर्व वृत्तान्त राजेसाहेबांकडून समजल्यानंतर मी स्वतः इथे तुझ्याकडे आलो होतो. इथेच या गाभार्‍यात तुला आवाहन केलं होतं. मी स्वतःला अर्पण करायला तयार आहे हे तुला सांगितले होतं. तू आमच्या पिताजींकडे माझी मागणी केली होतीस याची आठवणदेखील तुला करून दिली होती. परंतु त्या वेळीदेखील तू ते मान्य केलं नाहीस. कारण मुळात तुला कधीच एक सामान्य मर्त्य जीवन नको होतं. तुला तुझा बळी हवा होता आणि मर्त्य लोकांवर हुकमत हवी होती. कधीतरी एके काळी एका मनुष्याला बघून तुझ्या मनात एक इच्छा प्रकट झाली. ती जर त्याच वेळी पूर्ण झाली असती, तुला तुझा बळी तेव्हाच मिळाला असता... तर तू इथे हे असं वास्तव्य केलं नसतंस. परंतु मुळात तू दाखवलेल्या आमिषाचा मोह त्या वेळीदेखील आम्हाला नव्हता आणि आजही नाही. परंतु मी हेदेखील ओळखून आहे की तू तुझा बळी मिळवल्याशिवाय येथून जाणार नाहीस. केवळ म्हणूनच मी त्या वेळी इथे आलो होतो, तेव्हा माझ्या उजव्या हाताच्या अंगठ्यातील रक्ताचा अभिषेक मी त्या माणकावर केला होता. त्या रक्ताभिषेकामुळेच तू कायम या घराण्याच्या पुरुषांच्या मनावर... किंवा अस म्हणू या, स्वप्नांवर - राज्य केलंस. पण तू हे विसरलीस कशी की मीदेखील याच घराण्यातील पुरुष आहे. आणि त्या माणकावरील शेवटचा रक्ताभिषेक माझा आहे. त्यामुळे तुला बांधील असा मी शेवटचाच आहे, हे लक्षात घे....\" गोरक्ष गंभीर आवाजात बोलत होता. संपूर्ण गाभारा शांत होता. केवळ त्याचाच आवाज घुमत होता.\nगोरक्षने बोलता बोलता उदयनराजांना गाभार्‍याबाहेर जाण्याची खूण केली. उदयनराजांना वाटलं, गोरक्षदेखील त्यांच्यामागून गाभार्‍याबाहेर येतो आहे. त्यामुळे ते झटकन गाभार्‍याबाहेर आले आणि अचानक गोरक्षने आतून गाभारा बंद करून घेतला. काय करावं... राजांना क्षणभर सुचलं नाही. त्याना तो अजस्र दरवाजा उघडणं शक्य नव्हतं. परंतु गाभार्‍यात जाण्यासाठी आणखीही एक रस्ता आहे हे आता त्याना माहीत होतं. त्यामुळे ते तडक मागे फिरले आणि भराभर चालत निघाले. त्यांनी काही मिनिटांतच वडाच्या झाडांची रांग पार केली आणि त्याच क्षणी अचानक मंदिर कोसळण्याचा आवाज आला. राजांनी वळून मागे बघितलं. \"गोरक्ष....... गोरक्ष.......\" एक आर्त हाक राजांच्या तोड़ून बाहेर पडली.\nराजे जवळजवळ धावतच वाड्यावर पोहोचले आणि लायब्ररीमध्ये दाखल झाले. समोरच त्यांना सोनाली वेशुद्धावस्थेत दिसली. आदित्य तिच्या शेजारीच बसला होता. त्यांच्याकडे न जाता उदयनराजे त्या भुयारी रस्त्याकडे वळले.\n\"दादाजी.....\" आदित्यने उठून राजांना हाक मारली. उदयनराजे त्याच्याकडे न बघता भुयाराकडे जात म्हणाले, \"आदी, गोरक्ष..... आदी.\"\n\"दादाजी, गोरक्षने आम्हाला भुयारात ढकललं आणि कसं कोण जाणे, पण ती भिंत पूर्ववत बंद झाली. मी ती उघडण्याचा प्रयत्न केला. परंतु काही केल्या तो उघडेना. तेवढ्यात एक मोठा आवाज झाला दादाजी आणि मी काही करण्याच्या आत वरचं छत पडायला सुरुवात झाली. माझ्याबरोबर जखमी सोनाली होती. ती बेशुद्ध पडली. मग मात्र मी तिला घेऊन तिथून निघण्याचा निर्णय घेतला आणि तिला उचलून मागे फिरलो. वरून छत पडत होतं आणि तो रस्ता कुठे जाईल याचा मला अंदाज नव्हता. मात्र तुम्ही याच रस्त्याने मंदिराच्या गाभार्‍यापर्यंत आला असाल असा मी अंदाज बांधला आणि सोनालीला उचलून घेऊन मी धावायला सुरुवात केली. शेवटी मी इथे या आपल्या लायब्ररीमध्ये पोहोचलो. तिला शुद्धीवर आणायचा प्रयत्न करत होतो आणि तुम्ही आलात.\" आदित्य म्हणाला.\nआदित्यच्या बोलण्यामुळे उदयनराजांच्या लक्षात आलं की भुयारातून मंदिराकडे जाणारा तो मार्गदेखील बंद झाला आहे. ते म्हणाले, \"आदित्य.. आदी.... आपला गोरक्ष... तो गेला रे... त्याने स्वतःला संपवलं रे... माझ्यासाठी... आपल्यासाठी...\" आणि ते रडू लागले.\nउदयनराजांच्या त्या बोलण्याने आदित्य गोंधळून गेला. त्याच्या मते गोरक्षने त्याला आणि त्याच्या दादाजींना शेवटच्या क्षणी धोका दिला होता. तो आणि सोनाली यांना दादाजी मंदिराच्या गाभार्‍याबाहेर काढायचा प्रयत्न करत असताना गोरक्षने त्यांना अडवलं होतं आणि मागे ढकललं होतं. कर्मधर्मसंयोगाने तो भुयारी मार्ग उघडा असल्याने आदित्य आणि सोनाली वाचले होते. त्याने त्याचे हे विचार उदयनराजांना बोलून दाखवताच उदयनराजांनी नकारार्थी मान हलवली आणि ते आदित्यला म्हणाले, \"आदित्य बेटा, काही क्षणांसाठी माझादेखील गैरसमज झाला होता. परंतु नंतर माझ्याही लक्षात आलं की वडाच्या झाडांपर्यंत त्या अमानवी शक्तीचा जोर असणार होता. त्यामुळे जरी तुम्ही दोघे गाभार्‍यातून बाहेर पडला असतात, तरी तुम्ही टेकडी उतरेपर्यंत कदाचित तिने तुम्हाला दोघांना परत अडवलं असतं. अर्थात एकदा तुम्ही या भुयारी मार्गामध्ये आल्यावर तुम्हाला काही धोका नव्हता. त्यामुळे गोरक्षने तुम्हाला या दिशेने ढकललं होतं. त्याने मला मात्र मुख्य द्वारातून बाहेर काढलं, जेणेकरून त्या शक्तीचं लक्ष मला अडवण्यात लागलं असतं आणि बहुतेक त्याच दरम्यान त्याने मंदिर आणि गाभार्‍यासकट स्वतःचा अंत करून घेतला. कारण मी मुख्य दारातून बाहेर पडत असताना त्याचे शेवटचे शब्द होते की 'या घराण्यातील तो शेवटचा पुरुष आहे, ज्याने त्याचं रक्त त्या अमानवी शक्तीच्या पायावरील माणकावर वाहिलं आहे.' याचा अर्थ गोरक्ष स्वतःहून त्या शक्तीला स्वाधीन झाला.\" उदयनराजे बोलायचे थांबले, परंतु त्यांचे डोळे अजूनही गोरक्षसाठी पाझरत होते.\nत्यांचं दु:ख बघून आदित्यचे डोळेदेखील पाणावले. \"दादाजी....\" असं म्हणत आदित्यने त्यांचा हात प्रेमभराने आपल्या हातात घेतला.\nतेवढ्यात सोनालीने हालचाल केली. ती जागी झाली होती. समोर उदयनराजांना आणि आदित्यला बघून ती गोंधळली. पण तिचं डोकं खूप दुखत होतं. उदयनराजे तिच्याजवळ आले आणि त्यांनी तिला प्रेमाने थोपटलं. \"कशी आहेस बाळा खूप त्रास झाला ना तुला खूप त्रास झाला ना तुला\" त्यांनी तिला विचारलं.\n\"हे सर्व काय होतं राजेसाहेब\" तिने त्यांना विचारलं.\n\"बेटा, तू मला दादाजी म्हणू शकतेस...\" असं म्हणून उदयनर��जांनी आजवरच्या सर्व घटना आणि एकूणच या घराण्याचा इतिहास त्या दोघांना थोडक्यात सांगितला.\n\"दादाजी, केवळ तुम्हीच सांगता आहात आणि मी स्वतः अनुभवलं आहे म्हणून मी यावर विश्वास ठेवू शकणार आहे. नाहीतर या काळातही अमानवी शक्ती... मनाचा घेतला जाणारा ताबा.... हे असं भुयार.... त्यातील तो खजिना..... ते मंदिर... तो गाभारा आणि नील डोळ्यांची ती अतिप्रचंड आणि तरीही सुंदर, सुबक मूर्ती.... ह्या केवळ काल्पनिक गोष्टी वाटल्या असत्या मला.\" आदित्य म्हणाला. सोनालीनेदेखील हसून त्याला दुजोरा दिला. त्यावर काही न बोलता उदयनराजांनी त्या दोघांच्या पाठीवर थोपटलं आणि लायब्ररीचा दरवाजा उघडून त्या दोघांना घेऊन ते बाहेर पडले.\nयथावकाश सोनाली आणि आदित्य जे यांचा विवाह झाला. उदयनराजांनी स्वतःच्या देखरेखीखाली लायब्ररीमध्ये काही बदल करून घेतले. ते भुयार कायमचं बंद करण्यात आलं. हॉस्पिटलमागील टेकडीवरील वडाची झाडं तोडण्यात आली. तिथे बकुळ, चाफा, पारिजात अशी सुगंधी झाडं मुद्दाम लावण्यात आली. मंदिर असणारा सुळका मंदिरासकट तोडण्यात आला. धबधबा ज्या बाजूला होता, तिथे मात्र एक सुंदर बगिचा केला गेला. 'गोरक्ष पार्क' असं त्याचं नामकरण करण्यात आलं.\nआजही हे हॉस्पिटल सोनाली आणि आदित्य यशस्वीपणे चालवत आहेत आणि त्यांच्या घराण्याचा वसा पुढे चालवत आहेत.\nकथा आवडली. गुहेचे रहस्य छान\nकथा आवडली. गुहेचे रहस्य छान खुलवले आहे.\nदेवी मानवाशी विवाह कसा करणार असते ते मात्र कळले नाही.\nकथा आवडली. गुहेचे रहस्य छान\nकथा आवडली. गुहेचे रहस्य छान खुलवले आहे.\nदेवी मानवाशी विवाह कसा करणार असते ते मात्र कळले नाही.\nती एक शक्ती आहे जंगलात वास\nती एक शक्ती आहे जंगलात वास करणारी. त्या जुन्या काळातली. पुढे तिला एक मूर्त स्वरूप दिल गेलं. त्यामुळे हळू हळू तिला देवी मानलं गेलं. पण मानव आणि देव असा विचार प्रचलित नस्तानाच्या काळातील सुरवात आहे. त्यामुळे ती एक स्रीस्वरूप शक्ती आहे इतकंच\nथोडी लांबली आहे पण मस्त.\nखिळवुन ठेवणारी कथा .\nखिळवुन ठेवणारी कथा .\nआवडली.. मस्त जमली आहे कथा\nआवडली.. मस्त जमली आहे कथा\nरात्री एक वाजता बोर्डावर कथा दिसली. लेखकाचे नाव वाचून हि कथा रात्री वाचू नये असे ठरवले :). ठरवले ते योग्यच होते असे कथा वाचल्यावर लक्षात आले.\nवेलकम बॅक मला आवडली कथा.\nभयकथा, गूढकथा...भारी जमतात तुम्हाला.\nमस्त जमली आहे कथा\nमस्त जमल��� आहे कथा गेल्या काही दिवसात याप्रकारच्या कथा छान लिहिता आहात.\nकथा खिळवून ठेवणारी आहे.\nकथा आवडली..... फक्त शीर्षक\nकथा आवडली..... फक्त शीर्षक थोडे भारी असायला पाहिजे होते असे वाटले\n\" रुद्र नीलाक्षी \" चंद्रकांता व चंद्रनंदनी टाईप्स\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 4 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mahaenews.com/154150/", "date_download": "2020-08-07T20:30:24Z", "digest": "sha1:MEZISWPNLRW2CZPREIF7ZPS3BOUCJ2KY", "length": 21516, "nlines": 233, "source_domain": "mahaenews.com", "title": "\"अजूनी\"या मराठी चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित | Mahaenews", "raw_content": "\n विमान अपघातात ठार झालेला पायलट महाराष्ट्राचा सुपुत्र, दीपक साठे यांनी गमावला जीव\n#CoronaVirus: कोरोना लस 225 रुपयांना उपलब्ध होणार, सिरम इन्स्टिट्यूटचा बिल गेट्स फाऊंडेशनसोबत 10 कोटी डोसचा करार\nविमानतळावर एअर इंडियाचं विमान क्रॅश, विमानाचे दोन तुकडे\nमुंबईत परतणाऱ्यांसाठी आता १४ दिवसांचा होम क्वारंटाइन; पालिकेचा निर्णय\nकोरोनाविरुद्धच्या लढाईत मोठं यश, १२ ऑगस्ट रोजी रशिया करणार लसीची नोंदणी\nSushant Sing Suicide Case: ईडीकडून रियाची कसून चौकशी, भाऊ शौविक कार्यालयात दाखल\n…जर… तर…पण…शिवसेना आज देशातील मोठा राष्ट्रीय पक्ष असता \nमुंबईसह राज्यभरात पावसाचा जोर ओसरला\n पाच दिवसात सोने दरात साडेतीन हजारांची वाढ, तोळ्याचा भाव तब्बल…\nपरदेश शिष्यवृत्तीसाठी इच्छुक विद्यार्थ्यांना सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचा दिलासा\nHome breaking-news “अजूनी”या मराठी चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित\n“अजूनी”या मराठी चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित\nसंघर्षयात्रा, शिव्या असे उत्तम चित्रपट केलेला दिग्दर्शक साकार राऊत एक अनोखी कथा अजूनी या चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर सादर करत आहे. अभिनेता पीयूष रानडे या चित्रपटात एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.\nपीयूषनं आजवर अनेक लोकप्रिय टीव्ही मालिकांतून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. मात्र त्याच्यासाठी अजूनी हा चित्रपट महत्त्वाचा आहे. चित्रपटाचं पोस्टर अतिशय लक्षवेधी आहे. मावळतीचा सूर्याच्या तेजानं उजळलेलं नभांगण आणि त्यात उभा असलेला तरुण असं हे पोस्टर खूप अर्थपूर्ण आहे. या पोस्टरमधून चित्रपटाच्या कथेच्या अनेक शक्यतांचा अंदाज बांधता येऊ शकतो.\nअर्थ स्टुडिओज आणि सारा मोशन प्रा.लि. यांनी अजूनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. ध्वनि साकार राऊत आणि साकार राऊत यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. नावातच काव्यमयता असलेला हा चित्रपट साकारच्या या पूर्वीच्या चित्रपटांपेक्षा खूपच वेगळा ठरणार आहे. मराठी चित्रपटाच्या दृष्टीनेही या चित्रपटाची कथा नवा आयाम ठरू शकेल. हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.\nमुंबईच्या महापौरांच्या मोठ्या भावाचे कोरोनामुळे निधन\nकल्याणमध्ये मटका किंग जिग्नेश ठक्करची गोळ्या झाडून हत्या\n विमान अपघातात ठार झालेला पायलट महाराष्ट्राचा सुपुत्र, दीपक साठे यांनी गमावला जीव\n#CoronaVirus: कोरोना लस 225 रुपयांना उपलब्ध होणार, सिरम इन्स्टिट्यूटचा बिल गेट्स फाऊंडेशनसोबत 10 कोटी डोसचा करार\nविमानतळावर एअर इंडियाचं विमान क्रॅश, विमानाचे दोन तुकडे\nमुंबईत परतणाऱ्यांसाठी आता १४ दिवसांचा होम क्वारंटाइन; पालिकेचा निर्णय\nकोरोनाविरुद्धच्या लढाईत मोठं यश, १२ ऑगस्ट रोजी रशिया करणार लसीची नोंदणी\nSushant Sing Suicide Case: ईडीकडून रियाची कसून चौकशी, भाऊ शौविक कार्यालयात दाखल\n…जर… तर…पण…शिवसेना आज देशातील मोठा राष्ट्रीय पक्ष असता \nमुंबईसह राज्यभरात पावसाचा जोर ओसरला\n पाच दिवसात सोने दरात साडेतीन हजारांची वाढ, तोळ्याचा भाव तब्बल…\nपरदेश शिष्यवृत्तीसाठी इच्छुक विद्यार्थ्यांना सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचा दिलासा\n विमान अपघातात ठार झालेला पायलट महाराष्ट्राचा सुपुत्र, दीपक साठे यांनी गमावला जीव\n#CoronaVirus: कोरोना लस 225 रुपयांना उपलब्ध होणार, सिरम इन्स्टिट्यूटचा बिल गेट्स फाऊंडेशनसोबत 10 कोटी डोसचा करार\nविमानतळावर एअर इंडियाचं विमान क्रॅश, विमानाचे दोन तुकडे\nमुंबईत परतणाऱ्यांसाठी आता १४ दिवसांचा होम क्वारंटाइन; पालिकेचा निर्णय\nकोरोनाविरुद्धच्या लढाईत मोठं यश, १२ ऑगस्ट रोजी रशिया करणार लसीची नोंदणी\nSushant Sing Suicide Case: ईडीकडून रियाची कसून चौकशी, भाऊ शौविक कार्यालयात दाखल\n…जर… तर…पण…शिवसेना आज देशातील मोठा राष्ट्रीय पक्ष असता \n विमान अपघातात ठार झालेला पायलट महाराष्ट्राचा सुपुत्र, दीपक साठे यांनी गमावला जीव\n#CoronaVirus: कोरोना लस 225 रुपयांना उपलब्ध होणार, सिरम इन्स्टिट्यूटचा बिल गेट्स फाऊंडेशनसोबत 10 कोटी डोसचा करार\nविमानतळावर एअर इंडियाचं विमान क्रॅश, विमानाचे दोन तुकडे\nमुंबईत परतणाऱ्यांसाठी आता १४ दिवसांचा होम क्वारंटाइन; पालिकेचा निर्णय\nकोरोनाविरुद्धच्या लढाईत मोठं यश, १२ ऑगस्ट रोजी रशिया करणार लसीची नोंदणी\nSushant Sing Suicide Case: ईडीकडून रियाची कसून चौकशी, भाऊ शौविक कार्यालयात दाखल\n…जर… तर…पण…शिवसेना आज देशातील मोठा राष्ट्रीय पक्ष असता \n विमान अपघातात ठार झालेला पायलट महाराष्ट्राचा सुपुत्र, दीपक साठे यांनी गमावला जीव\n#CoronaVirus: कोरोना लस 225 रुपयांना उपलब्ध होणार, सिरम इन्स्टिट्यूटचा बिल गेट्स फाऊंडेशनसोबत 10 कोटी डोसचा करार\nविमानतळावर एअर इंडियाचं विमान क्रॅश, विमानाचे दोन तुकडे\nमुंबईत परतणाऱ्यांसाठी आता १४ दिवसांचा होम क्वारंटाइन; पालिकेचा निर्णय\nकोरोनाविरुद्धच्या लढाईत मोठं यश, १२ ऑगस्ट रोजी रशिया करणार लसीची नोंदणी\nSushant Sing Suicide Case: ईडीकडून रियाची कसून चौकशी, भाऊ शौविक कार्यालयात दाखल\n…जर… तर…पण…शिवसेना आज देशातील मोठा राष्ट्रीय पक्ष असता \nमुंबईसह राज्यभरात पावसाचा जोर ओसरला\n पाच दिवसात सोने दरात साडेतीन हजारांची वाढ, तोळ्याचा भाव तब्बल…\nपरदेश शिष्यवृत्तीसाठी इच्छुक विद्यार्थ्यांना सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचा दिलासा\nअरबी समुद्रात 40 मैलावर अडकलेल्या मच्छिमारांची अखेर सुटका\nमला गुरांचा चाराही खावा लागला तरी चालेल, पण…: शोएब अख्तर\n‘लोकांनी घराबाहेर पडू नये, कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून मुंबईत साचू दिलं’ – प्रसाद लाड\n1 सप्टेंबर ते 14 नोव्हेंबर पासून टप्प्याटप्प्याने शाळा सुरु करण्यााचा केंद्र सरकारचा विचार\nनॉन चायनीज स्मार्टफोनवर जबरदस्त मिळतेय सूट\nएकनाथ खडसेंना वाढीव वीजबिलाचा ‘शॉक’, बिलात सूट देण्याची मागणी\nपंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली तर, सांगलीत कृष्णा नदीपात्रातही 15 बोटी तैनात\n#CoronaVirus: वर्षांवरील कलाकारांना पुन्हा शूटिंगची परवानगी, ठाकरे सरकारचा आदेश हायकोर्टाने बदलला\nनां���ेडमधील भाजपा खासदार चिखलीकरांना कोरोनाची लागण\nएकनाथ खडसेंना महावितरणकडून 1 लाख 4 हजारांचे वाढीव वीज बिल\n#CoronaVirus | क्वारंटाईनमधून १२९ जण वरळी कोळीवाड्यात परतले\nशालेय अभ्यासक्रमात ‘शरद कमळ बघ’,यावर शरद पवार म्हणतात…\n‘छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव शौचालयाला\nउद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यात शरयू किनारी आरती नाही\n#Covid-19 | कार्यालये सुरु करण्यापूर्वी निर्जंतुक करणे बंधनकारक\nराज्याच्या अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या घोषणा\nकोरोनाचा संशयित रुग्ण रत्नागिरीत, शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल\nयेत्या दोन वर्षांत सर्व ग्रामपंचायती ऑप्टिकल फायबरने जोडणार : मुख्यमंत्री\nस्थायी समितीकडून तब्बल दोन कोटी ६६ हजार रुपयांची विकासकामे मंजूर\n१७०० कोटींच्या लेखापरीक्षणासाठीएक महिन्यात फायली उपलब्धकरून द्या: सीमा सावळे\nपिंपळे सौदागरमध्ये प्लॅस्टिक बॅग्ज वापराला बंदी\nराज्यात 1 लाखापर्यंत थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांची यादी मागवली\nराणीबागेमध्ये जाण्यास महापौर विश्वनाथ महाडेश्वर नाखुश\nकोयनेतून ३०७४ क्युसेकने विसर्ग…कर्नाटकची तहान भागविण्यासाठी पाणी\nमहिलांवरील अत्याचार कमी करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे : जया बच्चन\nतीचे संबंध ‘कासव’ गतीने सुधारत आहेत : उद्धव ठाकरे\nरिझर्व्ह बँकेचे नियम मोडल्याचा बँकांना फटका…राज्यातल्या १२ बँकांवर टाच\nनागरिकहो….’आधार’नं लिंक नसलेली बँक खाती बंद होणार\n विमान अपघातात ठार झालेला पायलट महाराष्ट्राचा सुपुत्र, दीपक साठे यांनी गमावला जीव\nआता, दररोज बदलणार पेट्रोल-डिझेलच्या किंमती\nmahaenews.com हे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nमुख्य कार्यालय : महाईन्यूज,पत्ता : विश्वकर्मा बिल्डींग, जे. के. सावंत मार्ग, दादर, मुंबई, २८.\nपुणे विभागीय कार्यालय : महाईन्यूज, विशाल ई-स्क्वेअर सिनेमा जवळ, पिंपरी -चिंचवड,पुणे ४११०१८\nउस्मानाबाद विभागीय कार्यालय : तांबरी, कलेक्टर निवासस्थानाच्या पाठीमागे, उस्मानाबाद.\nसोलापूर विभागीय कार्यालय: होडगी रोड, चेतन फौंड्रीसमोर, सोलापूर.\nकोल्हापूर विभागीय कार्यालय: जय गणेश बिल्डींग, सायबर चौक, विद्यापीठ रोड, कोल्हापूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/gadget-news/computer/comfort-to-youtubers/articleshow/72471322.cms", "date_download": "2020-08-07T22:13:51Z", "digest": "sha1:D7G6674GB2L7TZWINTKOQGX44AKTM3RL", "length": 12227, "nlines": 104, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमुंबई टाइम्स टीमप्रसिद्ध अशा युट्यूबर्सची चॅनेल्स हॅक होऊ लागल्यानं युट्यूबर्समध्ये एकच खळबळ उडाली आहे...\nप्रसिद्ध अशा युट्यूबर्सची चॅनेल्स हॅक होऊ लागल्यानं युट्यूबर्समध्ये एकच खळबळ उडाली आहे. 'मुंबई टाइम्स'नं याबाबत 'युट्यूब चॅनेल्स हॅक' ही बातमीही प्रसिद्ध केली. युट्यूबनं हॅकिंगची गंभीर दखल घेतली असून, युट्यूबर्सना दिलासा देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यातून काही युट्यूबर्सना त्यांची चॅनेल्सचा अॅक्सेस पुन्हा मिळाला आहे. त्यांची चॅनेल्स ते आता पूर्ववत चालवू शकतील. मुळात ही चॅनेल्स हॅक झाली नव्हती, तर काही तांत्रिक बिघाडामुळे दिसत नव्हती असं युट्यूबचं यावरचं म्हणणं आहे.\nलाखाहून अधिक सबस्क्राइबर्स असलेल्या युट्यूब चॅनेल्सचं हॅकिंग होण्याचं प्रमाण खूप वाढलं होतं. हॅकिंगमुळे युट्यूबर्सचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. या माध्यमातून होणारी त्यांची कमाई बंद झाली. त्यामुळे त्यांच्यात नाराजी होती. युट्यूबकडे याबाबत तक्रार करूनही समाधानकारक उत्तर मिळत नाही, असं युट्यूबर्सचं म्हणणं होतं. पण, युट्यूबनं याची गंभीर दखल घेऊन याबाबत कारवाई सुरू केली. त्यानंतर अनेकांना ११ डिसेंबरपासून त्यांची चॅनेल्स पूर्ववत मिळाली आहेत. 'आमची सुरक्षा व्यवस्था चांगली असून ही चॅनेल्स हॅक न होता काही तांत्रिक बिघाडामुळे काही दिवस या यूट्यूबर्स चे चॅनेल यूट्यूब वर दिसत नव्हतं' असं यूट्यूबचं म्हणणं आहे. युट्यूबर्सच्या चॅनेलचा मालकी हक्क काढला गेला. तेव्हा त्यांच्या इमेल आयडीबरोबर जे चॅनेल जोडला गेलं होतं त्या इमेल आयडीवर ते चॅनेल परत आलं आहे. युट्यूबर्सना त्यांच्या चॅनेलचा मालकी हक्कसुद्धा मिळालेला आहे. अनेकांनी ही आनंदाची बातमी इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\nसॅमसंगचा ड्यूल कॅमेऱ्याचा टॅब S7 आणि S7+ लाँच, पाहा किं...\nचीनला आणखी झटका, गुगलने हटवले २५०० यूट्यूब चॅनेल...\n३३७ अॅप्समध्ये 'धोकादायक' व्हायरस, बॅंकिंग डेटा चोरीची ...\nफेक न्यूज रोखण्यासाठी सोमय्याच्या विद्यार्थ्यांनी तयार ...\nअॅपलचा नवा मॅक प्रो टेस्ला कारपेक्षाही महाग\nसुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी रिया चक्रवर्तीला अटक होणार\n'संयुक्त राष्ट्रा'च्या गाडीतील आक्षेपार्ह सेक्स व्हिडिओ व्हायरल\nहरयाणा: सेक्स रॅकेट उघडकीस\nमार्क्ससाठी सेक्स घोटाळा: विरोधकांची CBI चौकशीची मागणी\nऔरंगाबादमध्ये जीवाची बाजी लावून तरुणांनी वाचवले बुडणाऱ्या तरुणाचे प्राण\nराफेल विमाने भारतात दाखल, नौदलाकडून स्वागत\nमोबाइलसर्वात जास्त विकला जाणारा अँड्रॉयड फोन झाला स्वस्त; नवी किंमत पाहा\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\nविज्ञान-तंत्रज्ञानइंडियन ब्रँड Shinco चे ३ जबरदस्त टीव्ही लाँच, जाणून घ्या किंमत-फीचर्स\nहेल्थनिरोगी आरोग्यासाठी वयानुसार किती वेळ झोपणे ठरेल योग्य\nआजचं भविष्यमकर : स्वतःच्या आनंदात रममाण व्हाल; वाचा, आजचे राशीभविष्य\nरिलेशनशिपभावाच्या संगतीत बहिण बनू शकते एक चांगली व्यक्ती, आम्ही नाही विज्ञान म्हणतंय हे\nकरिअर न्यूजसीबीएसई फेरपरीक्षा होणार की नाही\nकार-बाइककिआ सॉनेटपासून टाटा HBX पर्यंत, ऑगस्टमध्ये या ४ कार येताहेत\nविज्ञान-तंत्रज्ञानAmazon सेलचा शेवटचा दिवस, कमी किंमतीत मिळताहेत जबरदस्त गॅझेट्स\nमुंबईदिवसभरात १० हजार ९०६ रुग्णांची करोनावर मात; ३०० दगावले\nदेशचीनमधून बाहेर पडणाऱ्या विदेशी कंपन्यांना गुजरातचे रेड कार्पेट\nदेश'अयोध्येत मशिदीसोबत रुग्णालय उभारण्यासाठी १ महिन्याचा पगार देणार'\nनागपूरअनैतिक संबंधात अडचण ठरणाऱ्या पतीची प्रियकराच्या मदतीने हत्या\nअन्य खेळ'राम मंदिराच्या भूमी पुजनाची शिळा अनेकांच्या छातीवर ठेवलीए' मोदीविरोधकांना डिवचले\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फ���स्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AC%E0%A5%AB%E0%A5%AE", "date_download": "2020-08-07T22:26:12Z", "digest": "sha1:XD2WM3A4EMEKWJRQITBFSMDWKH7WZJWU", "length": 3180, "nlines": 46, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "इ.स. ६५८ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nइसवी सनाच्या पहिल्या सहस्रकातील एक वर्ष\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: ६ वे शतक - ७ वे शतक - ८ वे शतक\nदशके: ६३० चे - ६४० चे - ६५० चे - ६६० चे - ६७० चे\nवर्षे: ६५५ - ६५६ - ६५७ - ६५८ - ६५९ - ६६० - ६६१\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडीसंपादन करा\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ११ मार्च २०१३ रोजी ०८:१८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/562265", "date_download": "2020-08-07T22:23:43Z", "digest": "sha1:BTTF5DU27DUTZMESRHE62ZS7RD7CKHEU", "length": 2581, "nlines": 44, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"१९४८ उन्हाळी ऑलिंपिक\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"१९४८ उन्हाळी ऑलिंपिक\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१९४८ उन्हाळी ऑलिंपिक (संपादन)\n२१:०६, ५ जुलै २०१० ची आवृत्ती\n५ बाइट्सची भर घातली , १० वर्षांपूर्वी\n१९:५९, २ जुलै २०१० ची आवृत्ती (संपादन)\nLuckas-bot (चर्चा | योगदान)\n२१:०६, ५ जुलै २०१० ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nAlexbot (चर्चा | योगदान)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%A6_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B2_%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%A8", "date_download": "2020-08-07T21:04:58Z", "digest": "sha1:YFCRAM64K2OCQ5XUKCSCALMVPAI2D5KK", "length": 8334, "nlines": 84, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "२०१० राष्ट्रकुल ख��ळामधील भारोत्तोलनला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\n२०१० राष्ट्रकुल खेळामधील भारोत्तोलनला जोडलेली पाने\n← २०१० राष्ट्रकुल खेळामधील भारोत्तोलन\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख २०१० राष्ट्रकुल खेळामधील भारोत्तोलन या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\n२०१० राष्ट्रकुल खेळ ‎ (← दुवे | संपादन)\n२०१० राष्ट्रकुल खेळात भारत ‎ (← दुवे | संपादन)\n२०१० राष्ट्रकुल खेळामधील वेटलिफ्टिंग – पुरूष ५६ किलो ‎ (← दुवे | संपादन)\n२०१० राष्ट्रकुल खेळ मैदान ‎ (← दुवे | संपादन)\n२०१० राष्ट्रकुल खेळामधील वेटलिफ्टिंग – महिला ५८ किलो ‎ (← दुवे | संपादन)\n२०१० राष्ट्रकुल खेळामधील वेटलिफ्टिंग – पुरूष ६९ किलो ‎ (← दुवे | संपादन)\n२०१० राष्ट्रकुल खेळामधील वेटलिफ्टिंग (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\n२०१० राष्ट्रकुल खेळात भारत ‎ (← दुवे | संपादन)\n२०१० राष्ट्रकुल खेळामधील तिरंदाजी ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:२०१० राष्ट्रकुल खेळामधील स्पर्धा ‎ (← दुवे | संपादन)\n२०१० राष्ट्रकुल खेळामधील जलक्रीडा ‎ (← दुवे | संपादन)\n२०१० राष्ट्रकुल खेळामधील अॅथलेटिक्स ‎ (← दुवे | संपादन)\n२०१० राष्ट्रकुल खेळामधील बॅडमिंटन ‎ (← दुवे | संपादन)\n२०१० राष्ट्रकुल खेळामधील मुष्टियुद्ध ‎ (← दुवे | संपादन)\n२०१० राष्ट्रकुल खेळामधील सायकलिंग ‎ (← दुवे | संपादन)\n२०१० राष्ट्रकुल खेळामधील जिम्नॅस्टिक्स ‎ (← दुवे | संपादन)\n२०१० राष्ट्रकुल खेळामधील हॉकी ‎ (← दुवे | संपादन)\n२०१० राष्ट्रकुल खेळामधील लॉन बोलिंग ‎ (← दुवे | संपादन)\n२०१० राष्ट्रकुल खेळामधील नेटबॉल ‎ (← दुवे | संपादन)\n२०१० राष्ट्रकुल खेळामधील रग्बी सेव्हन्स ‎ (← दुवे | संपादन)\n२०१० राष्ट्रकुल खेळामधील नेमबाजी ‎ (← दुवे | संपादन)\n२०१० राष्ट्रकुल खेळामधील स्क्वॉश ‎ (← दुवे | संपादन)\n२०१० राष्ट्रकुल खेळामधील टेबल टेनिस ‎ (← दुवे | संपादन)\n२०१० राष्ट्रकुल खेळामधील टेनिस ‎ (← दुवे | संपादन)\n२०१० राष्ट्���कुल खेळामधील भारोत्तोलन ‎ (← दुवे | संपादन)\n२०१० राष्ट्रकुल खेळामधील कुस्ती ‎ (← दुवे | संपादन)\n२०१० राष्ट्रकुल खेळामधील वेटलिफ्टिंग – महिला ४८ किलो ‎ (← दुवे | संपादन)\n२०१० राष्ट्रकुल खेळामधील बॅडमिंटन – पुरूष एकेरी ‎ (← दुवे | संपादन)\n२०१० राष्ट्रकुल खेळामधील बॅडमिंटन – महिला एकेरी ‎ (← दुवे | संपादन)\n२०१० राष्ट्रकुल खेळामधील बॅडमिंटन – पुरूष दुहेरी ‎ (← दुवे | संपादन)\n२०१० राष्ट्रकुल खेळामधील बॅडमिंटन – महिला दुहेरी ‎ (← दुवे | संपादन)\n२०१० राष्ट्रकुल खेळामधील बॅडमिंटन – मिश्र दुहेरी ‎ (← दुवे | संपादन)\n२०१० राष्ट्रकुल खेळामधील बॅडमिंटन – मिश्र संघ ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/india-news/mens-should-learn-how-to-behave-with-woman-said-by-rss-chief-mohan-bhagawat/articleshow/72320209.cms", "date_download": "2020-08-07T22:04:56Z", "digest": "sha1:M7QZXTTV7XADWV2DHQYVHFO4MECI3AYB", "length": 12701, "nlines": 103, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमहिला सुरक्षा स्वत:च्या घरापासून सुरुवात करा: भागवत\nहैदराबादमध्ये सामूहिक बलात्कार व पीडित मुलीच्या हत्येच्या घटनेने देशभरात संतापाची लाट उसळली आहे. यानिमित्ताने महिलांच्या सुरक्षितेवर प्रश्न निर्माण झाले आहे. महिलांच्या सुरक्षितेसाठी प्रशासनावर अवलंबून राहण्यापेक्षा घरातील पुरुषांना महिलांसोबत कशी वर्तवणूक असावी याचे शिक्षण देण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केली.\nनवी दिल्ली: हैदराबादमध्ये सामूहिक बलात्कार व पीडित मुलीच्या हत्येच्या घटनेने देशभरात संतापाची लाट उसळली आहे. यानिमित्ताने महिलांच्या सुरक्षितेवर प्रश्न निर्माण झाले आहे. महिलांच्या सुरक्षितेसाठी प्रशासनावर अवलंबून राहण्यापेक्षा घरातील पुरुषांना महिलांसोबत कशी वर्तवणूक असावी याचे शिक्षण देण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केली.\nदिल्लीतील 'गीता महोत्सव' कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत बोलत होते. महिलांच्या सुरक्षितेसाठी सरकारने कायदे केले आहेत, त्याचे पालन झाले पाहिजे. प्रशासनावर कायमच अवलंबून राहता कामा नये. पुरुषांनी महिलांसोबत कसे वागावे, याचे शिक्षण द्यायला हवे, असे त्यांनी म्हटले.\nमहिलांवर अत्याचार करणाऱ्या आरोपींना आई-बहिणी असतात. महिलांमुळे त्यांचे अस्तित्व आहे. मात्र, या आरोपींना महिलांसोबत कसे वागावे हेच शिकवले नसेल असा घणाघात भागवत यांनी केला. पुरुषांना महिला प्रति, मातृशक्तीकडे पाहण्याचा दृष्टिकोन शुद्ध, स्वच्छ असायला हवा, पुरुषांना महिलांसोबत योग्य वागण्याचे शिक्षण दिले तर महिला अत्याचारांवर आळा घालता येईल असेही त्यांनी म्हटले.\nरेपः आरोपीची आई म्हणतेय, त्याला जिवंत जाळा\nहैदराबाद बलात्कार: पोलीस अधिकाऱ्यासह तिघे निलंबित\nहैदराबाद बलात्कार: जमावाचा पोलीस स्टेशनला घेराव\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\nसुशांत सिंह मृत्यू : सीबीआयकडून रियासह सहा जणांविरोधात ...\nराम मंदिर भूमिपूजनापूर्वी अखेर अडवाणींनी सोडले मौन, म्ह...\nबाबरी जिंदा है, असुदुद्दीन ओवैसींचं ट्विट...\nमोदी-शहा घुसखोर; काँग्रेसचा हल्ला महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nसुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी रिया चक्रवर्तीला अटक होणार\n'संयुक्त राष्ट्रा'च्या गाडीतील आक्षेपार्ह सेक्स व्हिडिओ व्हायरल\nहरयाणा: सेक्स रॅकेट उघडकीस\nमार्क्ससाठी सेक्स घोटाळा: विरोधकांची CBI चौकशीची मागणी\nऔरंगाबादमध्ये जीवाची बाजी लावून तरुणांनी वाचवले बुडणाऱ्या तरुणाचे प्राण\nराफेल विमाने भारतात दाखल, नौदलाकडून स्वागत\nLive: कोल्हापूरात दिवसभरात २४० करोना बाधित रुग्ण आढळले\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\nकोल्हापूरब्रह्मनाळमध्ये नवी बोट पोहचताच परत मागितली; मंत्र्याने केला फोन\nदेशचीनमधून बाहेर पडणाऱ्या विदेशी कंपन्यांना गुजरातचे रेड कार्पेट\nदेशकेरळमध्ये भीषण विमान अपघात; दोन पायलटसह १४ जण ठार\nदेश'पावसामुळे धावपट्टीचा अंदाज न आल्याने विमानाला अपघात'\nदेशकुठल्याही स्थितीसाठी सज्ज राहा, लष्कर प्रमुखांचे आदेश\nदेशकेरळ विमान दुर्घटना टेबलटॉप रनवेमुळे समजून घ्या दुर्घटनेचं कारण\nक्रिकेट न्यूजभारतात २०२१ साली टी-२० विश्वचषक; तीन वर्षांत होणार तीन वर्ल्डकप\nविज्ञान-तंत्रज्ञानइंडियन ब्रँड Shinco चे ३ जबरदस्त टीव्ही लाँच, जाणून घ्या किंमत-फीचर्स\nमोबाइलसर्वात जास्त विकला जाणारा अँड्रॉयड फोन झाला स्वस्त; नवी किंमत पाहा\nआजचं भविष्यमकर : स्वतःच्या आनंदात रममाण व्हाल; वाचा, आजचे राशीभविष्य\nरिलेशनशिपभावाच्या संगतीत बहिण बनू शकते एक चांगली व्यक्ती, आम्ही नाही विज्ञान म्हणतंय हे\nहेल्थनिरोगी आरोग्यासाठी वयानुसार किती वेळ झोपणे ठरेल योग्य\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/if-you-are-on-facebook-then-you-will-get-a-call-for-job-23195/", "date_download": "2020-08-07T21:53:50Z", "digest": "sha1:CZI4O2YDOF22NHY3P2WX4DH5L22LZD66", "length": 16601, "nlines": 218, "source_domain": "www.loksatta.com", "title": "फेसबुकवर असाल तर नोकरीचा कॉल येण्याची शक्यता जास्त! | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nशार्कच्या पिल्लांच्या मासेमारीत वाढ\nसागरी किनारा मार्गचा भराव सुरक्षित\nफेसबुकवर असाल तर नोकरीचा कॉल येण्याची शक्यता जास्त\nफेसबुकवर असाल तर नोकरीचा कॉल येण्याची शक्यता जास्त\nरोजगार देणारे मालक आता कर्मचारी निवडीसाठी सोशल मीडिया संकेतस्थळांचा जास्त वापर करीत आहेत. या अभ्यासानुसार तुम्हाला नोकरीसाठी कॉल द्यायचा की नाही हे ठरवताना सोशल नेटवर्किंग\nरोजगार देणारे मालक आता कर्मचारी निवडीसाठी सोशल मीडिया संकेतस्थळांचा जास्त वापर करीत आहेत. या अभ्यासानुसार तुम्हाला नोकरीसाठी कॉल द्यायचा की नाही हे ठरवताना सोशल नेटवर्किंग संकेतस्थळावर रोजगार मिळवू इच्छिणाऱ्या उमेदवाराची उपस्थिती आवश्यक आहे. एका जागतिक सॉफ्टवेअर कंपनीने केलेल्या पाहणीनुसार ९० टक्के मनुष्यबळ व्यावसायिक हे उमेदवाराची सुयोग्यता बघताना असुरक्षित सोशल मीडिया प्रोफाइल्स बघतात.\nजेव्हा रोजगार देणारे किंवा मनुष्यबळ विभागातील लोक उमेदवारांची निवड करतात तेव्हा उमेदवाराची मुलाखत घेतली तर त्याला नेमकी किती संधी मिळेल याचाही अं��ाज घेत असतात, असे ‘बिझिनेस डेली’ ने या पाहणी अहवालाच्या आधारे दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. अमेरिका व इंग्लंडमधील २३० मनुष्यबळ निवड व्यावसायिक व १८ ते २५ वयोगटातील ४४०० रोजगार इच्छुक तरूण-तरूणींची माहिती यात घेण्यात आली होती. त्यात असे दिसून आले की, ज्या लोकांचे सोशल मीडिया संकेतस्थळावरील फोटो हे अजागळ व अव्यवस्थित स्वरूपातील असतात त्यांना मुलाखतीचा कॉल मिळण्याची शक्यता ही ८४ टक्के कमी होते. नव्वद टक्के मनुष्यबळ विकास व्यवस्थापक हे उमेदवाराचे नग्न फोटो साईटवर असतील तर त्यांना मुलाखतील बोलावत नाहीत. अगोदरच्या मालकाविषयी शिवीगाळ, वांशिक विषयावर अतिरेकी मते प्रदर्शित करणाऱ्यांना नोकरीचा कॉल मिळण्याची संधी खूपच कमी असते. तुमचे ऑनलाइन प्रोफाइल जर योग्य नसेल तरी तुम्हाला संधी नाकारली जाण्याची शक्यता ५० टक्के असते. ‘एव्हीजी टेक्नॉलॉजीज’ चे टोनी अ‍ॅन्सकॉम्बे यांनी सांगितले की, इंटरनेट व सोशल नेटवर्क यामुळे मनुष्यबळ निवडीची पद्धत खूपच बदलून गेली आहे. आजकाल उमेदवाराची ऑनलाइन माहिती हीच उमेदवाराची पहिली मुलाखत असते. चांगल्या मनुष्यबळाच्या शोधात असलेले व्यवस्थापक हे फेसबुकच नव्हे तर गुगल, लिंकडइन, ट्विटर, इन्स्टाग्राम व फ्लिकर या संकेतस्थळांकडेही मोर्चा वळवित आहेत.\nमनुष्यबळ व्यवस्थापक काय बघतात-\nतुमचे ऑनलाईन प्रोफाईल चांगले असावे.\nनग्न व वाईट फोटो नसावेत.\nअगोदरच्या मालकाला शिवीगाळ केलेली नसावी.\nफेसबुक शिवाय ते गुगल, लिंकडइन, ट्विटर, इन्स्टाग्राम व फ्लिकर याकडेही त्यांचे लक्ष असते.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n५ कोटी अकाउंट हॅक, फेसबुकने बंद केले ‘हे’ फिचर\n‘या’ कंपनीमध्ये नोकरीसाठी ‘रिझ्युमे’ नाही तर ‘लव्ह लेटर’ महत्वाचे\nमोठी बातमी… पोलीस दलात १२,५३८ जागांसाठी भरती, गृहमंत्र्यांची घोषणा\nमंदीत संधी; CRPF मध्ये निघाली भरती, पगार एक लाख ४२ हजार रुपयांपर्यंत\nलॉकडाउनमध्ये नोकरीची संधी, रेल्वेत निघाली ५६१ पदांची भरती\nसुशांतच्या मृत्यूपूर्वी काही दिवस आधी रियाने मुंबईत घेतले दोन आलिशान फ्लॅट्स\nश्रुती मोदी आहे तरी कोण सुशांतच्या मृत्यूप्रकरणी CBI ने तिच्या विरोधात द���खल केला गुन्हा\nसुशांत सिंहच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे देण्यास रिया चक्रवर्तीचा विरोध, म्हणाली...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल शंकुतला देवींनी मृत्यूआधी केलेली 'ती' भविष्यवाणी ठरली खरी\nसोनू सूदच्या मदतीचा ओघ कायम; रशियात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना केलं एअरलिफ्ट\nराज्यातील ग्रामीण भागांमधील करोना प्रादुर्भाव चिंताजनक\nकंपनी सेक्रेटरी प्रवेश परीक्षा ऑनलाइन\nदेशात २४ तासांत ६२,५३८ रुग्ण\nमुंबईतील ७७ टक्के रुग्ण करोनामुक्त\nमशिदीच्या पायाभरणीस जाणार नाही - आदित्यनाथ\nवकील तूर्त अत्यावश्यक सेवेत नाहीत\nऑनलाइन वर्गाना प्राध्यापकांचा विरोध\nतंत्रशिक्षण पदविका प्रवेशप्रक्रिया सोमवारपासून\nमुंबईतील मॉल्समध्ये ‘आरोग्य सेतू’ची ग्राहकांवर सक्ती\nयूपीएससी गुणवंताशी सोमवारी संवाद\n1 शेवटच्या चांद्रमोहिमांनी धुळीबाबत मिळवलेली माहिती आता डिजिटल स्वरूपात\n2 पंतप्रधान होण्याची राहुलमध्ये क्षमता असण्यावर कॉंग्रेस ठाम – सुशिल कुमार शिंदे\n3 पंतप्रधानांना आवाहन देण्यासाठी मोदींनी घेतला फेसबुक अटकेचा आधार\nअजित पवार मनसे नगरसेवकावर भडकले; म्हणाले, \"आमचे चार मंत्री करोना पॉझिटिव्ह आलेत\"X\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nएअर इंडियाचं विमान केरळच्या कोझिकोड विमान तळावर घसरलं\n५९ टक्के भारतीय म्हणतात चीनसोबत युद्ध केलं पाहिजे, ७२ टक्के जनतेला विजयाची खात्री\nचिनी अ‍ॅपवर बंदी घालण्याचा मोदी सरकारचा निर्णय योग्य आहे का\nमोदी सरकारने करोना स्थिती कशी हाताळली २९ टक्के जनता म्हणते अगदी उत्तम; तर…\nचीनचा प्रश्न हाताळण्यात पंतप्रधान मोदी यशस्वी झाले का सर्वेक्षणात जनतेने दिलं हे उत्तर\nमोदी सरकारच्या आर्थिक धोरणांवरील जनतेचा विश्वास जवळपास कायम; सर्वेक्षणाचा निष्कर्ष\nकरोना रुग्णांसंबंधी राहुल गांधींनी केलेला ‘तो’ दावा ठरला खरा\n“आधी इटलीला नुकसान भरपाई भरू देत,” मरिन केस बंद करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार\nअवघ्या काही रुपयांमध्ये मिळणार करोनावरची लस, सिरम इन्स्टिट्युटने जाहीर केली किंमत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.newsmasala.in/2019/01/blog-post_20.html", "date_download": "2020-08-07T21:40:09Z", "digest": "sha1:JCH23C4GQOD5DEJ2RSCZZVLORWVDIYEM", "length": 19730, "nlines": 98, "source_domain": "www.newsmasala.in", "title": "मराठा क्रांती मोर्चा समन्वयकाच्या भुजबळांविषयी काढलेल्या प्रसिद्धिपत्रकाचा भुजबळ समर्थकाकडून जाहीर निषेध ! भाजपाच्या फुटकळ दलालांनी सुर्यावर थुंकण्याचा प्रयत्न करू नये असे प्रत्युत्तर !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!", "raw_content": "\nमराठा क्रांती मोर्चा समन्वयकाच्या भुजबळांविषयी काढलेल्या प्रसिद्धिपत्रकाचा भुजबळ समर्थकाकडून जाहीर निषेध भाजपाच्या फुटकळ दलालांनी सुर्यावर थुंकण्याचा प्रयत्न करू नये असे प्रत्युत्तर भाजपाच्या फुटकळ दलालांनी सुर्यावर थुंकण्याचा प्रयत्न करू नये असे प्रत्युत्तर सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- जानेवारी २२, २०१९\nभाजपच्या फुटकळ दलालांनी सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न करू नये-योगेश निसाळ\nप्रसिद्धीच्या हव्यासापोटी तुषार जगतापांकडून\nछगन भुजबळ यांच्याविषयी केलेल्या पत्रकबाजीचा जाहिर निषेध\nनाशिक, दि.२२ जानेवारी :-स्वतःला मराठा समाजाचा नेता व मराठा क्रांती मोर्चाचा समन्वयक म्हणवणाऱ्या कथित आरोग्यदूत तुषार जगताप यांनी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्याबद्दल प्रसिद्धी पत्रक काढून चुकीची माहिती पसविण्याचा प्रयत्न केला आहे.त्यांचा बोलवता धनी वेगळा असल्याने कोणाच्या तरी सांगण्यावरून प्रसिद्धीच्या हव्यासापोटी परिपत्रक काढून आरोप करण्याचा तुषार जगताप यांचा प्रयत्न असून मराठा समाज बांधव अशा पत्रकामुळे भुलणार नाही.भाजपच्या फुटकळ दलालांनी सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न करू नये अशी टीका नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस योगेश निसाळ यांनी केली आहे.\nयोगेश निसाळ यांनी म्हटले आहे की, छगन भुजबळ हे देशातील बहुजन समाजाचे नेते असून त्यांनी जातीयवादाला कधीच थारा न देता प्रत्येक समाजातील नागरिकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि मित्रपक्षाच्या मराठा उमेदवारांसाठी भुजबळ साहेब हे अहोरात्र राज्यभर फिरत आहे.मराठा समाजाच्या उमेदवारांना ओबीसी सह मागासवर्गीय बांधवांची मते मिळावी यासाठी त्यांचे प्रयत्न आहे.\nत्यांनी नाशिक शहर आणि जिल्ह्याचा विकास करून कायापालट केला आहे. रस्ते,एअरपोर्ट, पर्यटनाची कामे किंवा विकासाची कामे ही काय त्यांनी कुठली ठराविक जात डोळ्यासमोर ठेऊन केलेली नाही.युती सरकारच्या विरोधात भुजबळ साहेब यांनी आवाज उठवला असल्यामुळे त्या���चा आवाज दाबण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. एवढेच नव्हे तर केंद्राच्या आयटी सेलकडून देखील त्यांच्या सभांवर लक्ष ठेवले जात असून सरकारकडून खालच्या पातळीवरील राजकारण करण्याचा प्रयत्न होत आहे. त्याचप्रमाणे नाशिकमध्ये स्वत:ला समाजसेवक म्हणून घेणारे तुषार जगताप नामक व्यक्ती कोणाच्या तरी ओंजळीने पाणी पिऊन बिनबुडाचे आरोप करत आहे.जातीवाद आणि धर्मवाद करून मते मिळवण्याचा धंदा आता बंद करा असे प्रत्युत्तर योगेश निसाळ यांनी दिले आहे.\nतुषार जगताप यांनी समाजात द्वेष पसरविणारे असे कितीही पत्रके काढून प्रसिद्धी मिळविण्याचा खोटा प्रयत्न केला तरी मराठा समाजातील जनता त्याला बळी पडणार नाही. गेल्या निवडणुकीत जातीयवाद करून निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र गेल्या पाच वर्षात नागरिकांच्या हाताला कुठलाही विकास लागला नाही.गेल्या निवडणुकीत जातीयवादाच्या घोडचूकीमुळे नाशिक जिल्हा विकासात मागे गेल्याची सर्वांना जाणीव झाली आहे.स्वतःची निष्क्रियता लपविण्यासाठी कथित समाजसेवकांना हाताशी घेऊन जातीयवाद पसरविण्याचा खोटा धंदा केला जातो. मात्र मराठा समाज बांधव सुज्ञ असून ते अशा खोट्या बातम्यांना बळी पडणार नाही असे योगेश निसाळ यांनी म्हटले आहे.\nया ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट\nजिल्हा परिषदेत कोरोनाचा शिरकाव सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- जून १९, २०२०\nजिल्हा परिषदेत कोरोनाचा शिरकाव नासिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी जिल्ह्यातील कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर आपल्या यंत्रणेमार्फत राबविण्यात येत असलेल्या उपाययोजना कौतुकास्पद आहेत, कोरोनाच्या संक्रमणात देशभरात रक्तादान करणाऱ्यांचे प्रमाण घटले यांतही नासिक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर व मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी राबविलेल्या रक्तदान शिबिराची महाराष्ट्र सरकारने दखल घेतली मात्र चांगले कार्य घडत असताना कोरोनाच्या शिरकावाने गालबोट लागले. कोरोनाचा शिरकाव कसा व कोठून होईल हे जागतिक आरोग्य संघटनाही ठामपणे सांगू शकत नाही, सर्वांनी वैयक्तिक पातळीवर काळजी घेणे महत्त्वाचे आहे असे या घटनेवरून दिसून येते.\nनासिक जिल्हा परिषदेच्या एका विभागातील कर्मचारी आज कोरोना संक्रमित आढळून आल्याने खळबळ माजली. यामुळे स���र विभागाच्या सर्वांची प्राथमिक चाचणी घेण्यात आली तसेच दहा दिवस विभागातील सर्वांना होमक्वारंटाईन होण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी दिल्यात न्यूज मसालाचे आवाहन ::-सर्वसामान्य जनतेने अतिमहत्त्वाच्या …\nमुख्यमंत्र्यांना दिली संपाची नोटीस ८ जानेवारीला देशव्यापी संप ८ जानेवारीला देशव्यापी संप अनेक प्रलंबित मागण्यांसाठी तब्बल २ कोटी कर्मचारी उतरणार संपात अनेक प्रलंबित मागण्यांसाठी तब्बल २ कोटी कर्मचारी उतरणार संपात सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- डिसेंबर २२, २०१९\nराज्य सरकारी निमसरकारी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांचा ८ जानेवारी २० रोजी देशव्यापी संप...\nमा.मुख्यमंत्री यांना दिली संपाची नोटीस ... नासिक::-अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी समन्वय समितीने २००५ नंतर नियुक्त झालेले राज्यातील कर्मचाऱ्यांना अंशदाई पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करणे, राज्यातील ३० टक्के रिक्त पदे तात्काळ भरून बेरोजगारी कमी करणे, बक्षी समितीचा दुसरा खंड अहवाल प्रसिद्ध करणे,\nकेंद्राप्रमाणे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सर्व वेतन भत्ते लागू करणे, जानेवारी १९ महागाई भत्त्याची थकबाकी व जुलै १९ पासून महागाई भत्ता लागू करणे, अनुकंपा तत्त्वावरील नोकरीसाठी निधन पावलेल्या कर्मचाऱ्यांचे वारस वणवण फिरत आहे तरी अनुकंपा वरील रिक्त पदे तात्काळ भरणे, पाच दिवसाचा आठवडा व निवृत्तीचे वय ६० वर्षे करणे, महिलां कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे दोन वर्ष बाल संगोपन रजा मंजूर करणे, जिल्हा परिषद क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहत असल्याबाबत ग्रामसभा ठराव अनिवार्य केल्याचा ९सप्टेंबर १९ चा ग्रामविकास विभागाचा शासन आदेश रद्द करणे, खाजगी कंत्राटी धोरण रद्द करणे, आदी मागण्यांबाब…\n प्रश्न- सगळे इतकी वर्ष कोठे होती पावसाळ्यात छत्र्या उगवतात तसे आंदोलने, बैठका, निवेदने देण्याचा विरोधकांना उत आला आहे पावसाळ्यात छत्र्या उगवतात तसे आंदोलने, बैठका, निवेदने देण्याचा विरोधकांना उत आला आहे जिल्हा परिषद सदस्याने मंत्रालयातील पाठपुराव्याचा पुरावाच जनतेला सादर केला जिल्हा परिषद सदस्याने मंत्रालयातील पाठपुराव्याचा पुरावाच जनतेला सादर केला क्रियाशील कोण आमदार आहेत क्रियाशील कोण आमदार आहेत सविस्तर जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- जुलै १२, २०२०\nन्यूज मसाला सर्विसेस निसाका, रासाका बनकराच्या पाठपुराव्या बाबत हा घ्या पुरावा- जिल्हा परिषद सदस्य सिद्धार्थ वनारसे पावसाळ्यात छत्र्या उगवतात त्या प्रमाणे सध्या रासाका व निसाका बाबत आंदोलने, बैठका, निवेदने देण्यासाठी विरोधकांना उत आला आहे परंतू सगळे इतकी वर्षं कोठे होती परंतू सगळे इतकी वर्षं कोठे होती आमदार दिलीप बनकर यांनी निसाका व रासाकाचा प्रश्न मार्गी लावला असताना यांचे श्रेय फक्त बनकरांना जाऊ नये यासाठी विरोधकांची भुईफोड आमदार दिलीप बनकर यांनी निसाका व रासाकाचा प्रश्न मार्गी लावला असताना यांचे श्रेय फक्त बनकरांना जाऊ नये यासाठी विरोधकांची भुईफोड नासिक::-निफाड तालुक्यात सध्या पावसाळ्यात पावसापेक्षा निसाका व रासाका बाबत सोशल मीडिया व विविध दैनिकांमधून हे दोन्ही साखर कारखाने सुरू होण्या बाबत पाऊस बरसावा तशा बातम्या विद्यमान आमदार दिलीप बनकर यांच्या विषयी बरसत असल्याने जनतेत व ऊस‌ उत्पादक शेतकरी, कामगार यांनी गत पाच वर्ष व मागील काही वर्षांपासून सर्वांचा अनुभव घेतला असल्याने थोडा धीर धरत आमदार दिलीप बनकर यांचा ही अनुभव घ्यावा, \"सब्र का फल मीठा होता है\" अशा शब्दांत टिकाकारांना चांदोरी जिल्हा परिषद गटाचे जिल्हा परिषद सदस्य सिध्दार्थ वनारसे यांनी सल्ला देत विद्यमान आमदारांना नऊ महिनेच झाले आहेत, आ…\nMichael Elkan द्वारे थीम इमेज\nपंधरा वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात आहे, ऋततपाखरं व आनंदी नासिक या साप्ताहिकाचे संपादक पद सांभाळले व आता \"न्यूज मसाला\" हे साप्ताहिक २०१२ पासून प्रकाशित करीत आहे.\nअधिक दर्शवा कमी दर्शवा\nअधिक दर्शवा कमी दर्शवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.makewineandbeer.net/bottle/the-proprietors-i-3ca3e7/", "date_download": "2020-08-07T21:52:19Z", "digest": "sha1:3TAK2XHXORP57NK4C66EQW5662H73ARL", "length": 13792, "nlines": 31, "source_domain": "mr.makewineandbeer.net", "title": "मालक - मी", "raw_content": "\nवर पोस्ट केले ०३-११-२०१९\nबेन कोली दागेराड ब्रूईंग\nहे काही वर्षांपूर्वी नोव्हेंबर होते जेव्हा मी बिअर आणि वाईनने डेन्मन आणि बार्क्लेवर थांबलो तेव्हा हातात एक दुर्मीळ आहार होता. माझ्या खिशात, प्रत्यक्षात. एका कागदाची पिशवी पावसात भिजली की जवळ जवळ सोडली. मी स्टोअरमध्ये गेलो आणि मूर्खपणाने पाऊस बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. त्याऐवजी मी ओल्या ट्रॅकसह काउंटरसमोरील फ्रिजवर गेलो. मी २०१२ मध्ये व्हँकुव्हरला परत आल्यावर, मी सहा वर्षांच्या अनुपस्थितीत आलेल्या स्थानिक क्राफ्ट मद्यपानगृहाच्या अर्पणांची हळूहळू काळजी घेत आहे. मला एक आश्चर्य वाटले, म्हणून मी सहसा जोपर्यंत धावतो त्यास भाग्य सोडतो.\n\" मी ज्या बिघडलेल्या कागदाच्या पिशवीत माझे डोळे ठेवले आहेत त्या कर्मचार्‍यास मी विचारतो.\nतो पांढ white्या लेबल असलेल्या मोठ्या तपकिरी बाटलीकडे निर्देश करतो. \"दॅगरॅड गोरा वापरून पहा. हे आश्चर्यकारक आहे. माझ्या खिशात जे आहे त्याकरिता मी तुला एक व्यापार करीन. \"\nतो नक्कीच विनोद करतोय. किंवा अधिक चांगले, कारण कोणीही माझ्यात आणि पिशवीतील सामग्रीमध्ये नाही. त्याऐवजी, त्याला पैसे मिळतात आणि मी माझ्या पहिल्या डेगरॅड गोराबरोबर जातो. एका तासाच्या आत हे माझ्या सूचीच्या शीर्षस्थानी एक घर सापडले.\nवेगवान फॉरवर्ड कित्येक वर्षे आणि या मोठ्या, गडद बाटलीच्या गळ्यात अनेक सुवर्ण पदके आहेत, अगदी अलीकडेच २०१ Gold मधील सुवर्णपदकांची चिन्हे देशभरातील जवळपास पन्नास स्पर्धकांना पराभूत करतात. दुस place्या क्रमांकावर फोर विंड्स ब्रीव्हिंग कंपनीकडून अमृतसर होते.\n\"तुम्ही प्रतिस्पर्धी आहात काय\" मी दागेराडचा मालक बेन कोलाईला विचारतो. \"आपल्याकडे क्राफ्ट बिअर जगात प्रतिस्पर्धा आहेत\" मी दागेराडचा मालक बेन कोलाईला विचारतो. \"आपल्याकडे क्राफ्ट बिअर जगात प्रतिस्पर्धा आहेत\nतो माझ्यावर हसतो. \"नाही. हे खरोखर लोकांचे एक नेटवर्क आहे. आम्ही एकमेकांना मदत करतो, यीस्ट स्ट्रेन्स, टिप्स आणि कल्पनांची देवाणघेवाण करतो. जेव्हा आमची बाटली फुटली तेव्हा आम्ही इथेच अडकलो. मी फेसबुक ग्रुपवर गेलो. ब्रुइंग समुदायाने आणि विचारले की कोणीही आम्हाला मदत करू शकेल का, हे कळले की मूडी lesल्सने आम्हाला आवश्यक असलेला भाग मिळाला आहे, म्हणून त्यांनी ते आणले आणि कसा तरी दिवस वाचवला.पण व्हँकुव्हरमध्ये असेच आहे, मला वाटते इतर कोठेही जास्त टोरंटो पेक्षा सहयोगी. \"\n\"जरी आपण सर्व शेल्फवर समान जागेसाठी लढा देत असाल तर त्याच ग्राहक\n“आम्ही बेल्जियन बीअरमध्ये तज्ज्ञ आहोत. हा एक कोनाडा बाजार आहे. लोकांना आम्हाला शोधण्यासाठी थोडा वेळ लागला, परंतु आता त्यांच्याकडे आहे, ते परत येत आहेत. आम्ही बर्नबीमध्येही आहोत. यासारखी बरीच ठिकाणे तेथे नाहीत, म्हणून ��मच्याकडे तेथे उत्तम ग्राहक आधार आहे. जर आम्ही मेन स्ट्रीट किंवा कमर्शियल ड्राईव्हवर असता तर तिथे बर्‍यापैकी दारू असल्यामुळे फक्त बार भरणे आम्हाला अवघड आहे. तथापि, तेथे एक मोठा फरक आहे की ब्रेव्हरीज केवळ कारागीर आणि व्यापारी म्हणूनच काम करू शकत नाहीत, परंतु एक विश्रामगृहे म्हणून देखील काम करतात. उत्पन्नाच्या या दोन स्त्रोतांसह, आपण जेथे असाल तेथे गोष्टी चालू ठेवणे अधिक सुलभ आहे. \"\nदारू परवाना देण्याच्या या पैलूचा शोध लावण्याबद्दल कोळी यांनी व्हिजन व्हँकुव्हरचे आभार मानले. “२०१ Before पूर्वी, चाखण्या खोल्या प्रति दिन प्रति व्यक्ती जास्तीत जास्त 5 375 मिली ग्लास विकू शकल्या. आता आपण पबसारखे कार्य करू शकतो. आम्ही अतिथी बिअर देऊ शकतो, वाइन आणि विचारांना विक्री करू शकतो. हे खूप उपयुक्त ठरले आणि मला असे वाटते की शहराने यात फरक केला आहे. २०० 2005 मध्ये जेव्हा मी व्हँकुव्हरला आलो तेव्हा तेथे बिअर लाउंज नव्हते आणि आता आम्ही निवडीसाठी जवळजवळ खराब झालो आहोत. \"\nजेव्हा मी बिअर शोधत असतो तेव्हा मी त्याला विचारतो. \"अगं, ठीक आहे, मी बिझिनेस पार्कमध्ये आहे आणि टॅन्जेंट कॅफे माझ्या राहण्यासाठी राहण्याची जागा आहे, म्हणून मी तिथे बरेच आहे. त्याला टॅपवर डॅगरॅड मिळाले आहे. तेथे एक बिअर क्राफ्ट देखील आहे. परंतु ड्राइव्ह इतक्या मोठ्या ठिकाणी भरलेले आहे, इतकेच नाही बिअरसाठी. त्यांच्याकडे कॉफीसाठी लाजा, ला ग्रॉट्टा आणि जेएन अँड झेड डेलिस आहे. आणि हे सर्व अगदी घट्ट आहे. मला महिन्यातून फक्त दोनदा वाहन चालवावे लागेल. \"\nआम्ही अशा टूरला संपतो जिथे मद्यपान करणारे व्यवस्थापक मिशेल वॉर्नर बर्नबीरियनचा एक खेळ तयार करतो, त्यास बर्नबी शहराचे नाव देण्यात आले आणि मद्यपानगृहातील सर्वात लोकप्रिय बीअर बनले. बर्नबेरियन आणि ब्लोंडे हे वीस किंवा त्यापैकी फक्त दोनच पेय पदार्थ बनवून घ्याव्यात आणि त्यांच्या टॅपरूममध्ये स्थानिक मद्यपान करणा of्यांच्या जवळच्या आणि समर्थक समुदायामधून बरेच काही आहे. जेव्हा कोळी मला पाहतो तेव्हा तो माझ्या आधी यापूर्वी न पाहिलेलेल्या खोलीचा उल्लेख करतो. यामध्ये आणखी विविधता, बाटल्या आणि खमीरचे पीठ, पाककृती आणि विशेषत: क्राफ्ट तयार करण्यासाठी डिझाइन केलेल्या इतर चलनांच्या बदल्यात पुढे-पुढे व्यवहार केल्या गेलेल्या केसेस असतात. ते दागेराडमधी��� तेरा-सदस्यांच्या कार्यसंघासाठी गुप्त संग्रह आहे. मला हेवा वाटेल, परंतु मी व्हँकुव्हरच्या क्राफ्ट ब्रूव्हरी कॅटलॉगच्या पृष्ठभागावर फक्त ओरखडा केला आहे आणि मला शंका आहे की मला त्यामागील कारण कधीच सापडेल.\nट्विटर आणि फेसबुकवर डागेराडचे अनुसरण करा.\nमाझा समुद्री ते विपणनापर्यंतचा प्रवास आणि मी शिकलेले धडे.मोठ्या प्रमाणात जगतातदाढी ठेवणारी गृहिणी [पीओबी खंड २] सोबत पेयक्राफ्ट बिअर लहान, स्वतंत्र शेतक farmers्यांसाठी एक आशीर्वाद होतानवीन नवीन उपकरणे, उत्कृष्ट अद्यतने आणि बॅडस इव्हेंट - सामील व्हा\nमला नुकतीच वाइनच्या बाटलीच्या तळाशी गाळाचा तुकडा मिळाला. हे सामान्य आहे काआपल्याकडे महागडे वाइन ग्लास असल्यास, आपण ते वापरावे की तो खराब झाल्यास त्यास प्रदर्शनात सोडून द्याआपल्याकडे महागडे वाइन ग्लास असल्यास, आपण ते वापरावे की तो खराब झाल्यास त्यास प्रदर्शनात सोडून द्या न्यूयॉर्क शहरातील वाइन चाखण्यासाठी कोठे जाऊ शकते न्यूयॉर्क शहरातील वाइन चाखण्यासाठी कोठे जाऊ शकते नवीन करारातील शास्त्रवचने या दृष्टिकोनास पाठिंबा देतात का की धर्मांतर केल्यावर भाकरी व द्राक्षारसाचे घटक ख्रिस्ताच्या अक्षरशः शरीरात आणि रक्तामध्ये बदलतात नवीन करारातील शास्त्रवचने या दृष्टिकोनास पाठिंबा देतात का की धर्मांतर केल्यावर भाकरी व द्राक्षारसाचे घटक ख्रिस्ताच्या अक्षरशः शरीरात आणि रक्तामध्ये बदलतात आपण 50 वर्षे जुनी वाइन पिऊ शकता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida-news/icc-t20i-ranking-indian-captain-virat-kohli-featured-in-top-10-batsman-psd-91-2034948/", "date_download": "2020-08-07T21:55:00Z", "digest": "sha1:GCKAIRGJK7TQMDU7DZ5CCCIMXVXF55XS", "length": 14443, "nlines": 220, "source_domain": "www.loksatta.com", "title": "ICC T20I Ranking Indian Captain Virat Kohli featured in Top 10 Batsman | ICC T20I Ranking : विराट कोहली TOP 10 मध्ये दाखल, लोकेश राहुलचीही प्रगती | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nशार्कच्या पिल्लांच्या मासेमारीत वाढ\nसागरी किनारा मार्गचा भराव सुरक्षित\nICC T20I Ranking : विराट कोहली TOP 10 मध्ये दाखल, लोकेश राहुलचीही प्रगती\nICC T20I Ranking : विराट कोहली TOP 10 मध्ये दाखल, लोकेश राहुलचीही प्रगती\nरोहित शर्माची मात्र घसरण\nविराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने वेस्ट इंडिजविरुद्ध टी-२० मालिकेत २-१ ने विजय मिळवला. मुंबईतल्या अखेरच्या टी-२० सामन्यात विराट कोहलीने विंडीजच्या गोलंदाजांची पिसं काढली. पहिल्या आणि अखेरच्या सामन्यात अर्धशतकी खेळी करणाऱ्या विराटला मालिकावीराच्या किताबाने गौरवण्यात आलं. या कामगिरीचा ICC क्रमवारीत विराटला चांगलाच फायदा झालेला आहे. विराट आपल्या १५ व्या स्थानावरुन थेट दहाव्या स्थानावर आला आहे.\nअवश्य वाचा – Video : विल्यम्सच्या गोलंदाजीवर विराटचा खणखणीत षटकार, नंतर स्वतःच झाला अवाक\nयाव्यतिरीक्त लोकेश राहुलच्या स्थानातही सुधारणा झाली आहे. नवव्या स्थानावरुन राहुल आता सहाव्या स्थानावर पोहचला आहे. मात्र रोहित शर्माची एका स्थानाने घसरण झाली असून तो नवव्या स्थानावर पोहचला आहे. विंडीजविरुद्ध टी-२० मालिकेनंतर आयसीसीने आपली अधिकृत क्रमवारी जाहीर केली आहे.\nदरम्यान, खडतर आव्हानाचा पाठलाग करताना विंडीजच्या संघाची सुरुवातही खराब झाली होती. अवघ्या १७ धावांत विंडीजचे ३ फलंदाज माघारी परतले. यानंतर शिमरॉन हेटमायर आणि कायरन पोलार्ड यांनी फटकेबाजी करत झुंज देण्याचा प्रयत्न केला. हे फलंदाज विंडीजचा डाव सावरणार असं वाटत असतानाच, कुलदीप यादवने हेटमायरचा अडसर दूर केला. मात्र यानंतरही कायरन पोलार्डने आपली फटकेबाजी सुरुच ठेवली. भारतीय गोलंदाजांवर हल्ला चढवत पोलार्डने उत्तुंग षटकार ठोकले. मात्र ६८ धावांवर पोलार्ड माघारी परतल्यानंतर विंडीजच्या फलंदाजांनी हार मानली. यानंतरची भारतीय गोलंदाजांनी आपली उरली-सुरली जबाबदारी पूर्ण करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nCoronaVirus : “विराट, सचिन.. लाज वाटते की नाही..”; नेटिझन्सचा सोशल मीडियावर संताप\nCoronaVirus : लॉकडाउनच्या निर्णयाचे विराटकडून समर्थन; हरभजननेही दिला महत्त्वाचा सल्ला\nसचिनचा ‘तो’ सल्ला ठरला विराटसाठी वरदान\nVideo : विराटचा नवा ‘रेट्रो’ लूक पाहिलात का\nयुवराजचा रवी शास्त्रींना खोचक टोला, म्हणाला…\nसुशांतच्या मृत्यूपूर्वी काही दिवस आधी रियाने मुंबईत घेतले दोन आलिशान फ्लॅट्स\nश्रुती मोदी आहे तरी कोण सुशांतच्या मृत्यूप्रकरणी CBI ने तिच्या विरोधात दाखल केला गुन्हा\nसुशांत सिंहच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे देण्यास रिया चक्रवर्तीचा विरोध, म्हणाली...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल शंकुतला देवींनी मृत्यूआधी केलेली 'ती' भविष्यवाणी ठरली खरी\nसोनू सूदच्या मदतीचा ओघ कायम; रशियात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना केलं एअरलिफ्ट\nराज्यातील ग्रामीण भागांमधील करोना प्रादुर्भाव चिंताजनक\nकंपनी सेक्रेटरी प्रवेश परीक्षा ऑनलाइन\nदेशात २४ तासांत ६२,५३८ रुग्ण\nमुंबईतील ७७ टक्के रुग्ण करोनामुक्त\nमशिदीच्या पायाभरणीस जाणार नाही - आदित्यनाथ\nवकील तूर्त अत्यावश्यक सेवेत नाहीत\nऑनलाइन वर्गाना प्राध्यापकांचा विरोध\nतंत्रशिक्षण पदविका प्रवेशप्रक्रिया सोमवारपासून\nमुंबईतील मॉल्समध्ये ‘आरोग्य सेतू’ची ग्राहकांवर सक्ती\nयूपीएससी गुणवंताशी सोमवारी संवाद\n1 पुढच्या मालिकेत संधी मिळेल का याची चिंता आता मी करत नाही – लोकेश राहुल\n2 वेस्ट इंडिजची धुलाई करणारा राहुल म्हणतो…\n3 BLOG : ऋषभ पंतसाठी उरलाय केवळ एकमेव पर्याय, सक्तीची विश्रांती \nअजित पवार मनसे नगरसेवकावर भडकले; म्हणाले, \"आमचे चार मंत्री करोना पॉझिटिव्ह आलेत\"X\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\n“पाकिस्तानी क्रिकेटपटू काहीही बडबड करतात”\nT20 World Cup 2021 चे यजमानपद भारताकडेच\nभारतीय हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग करोना पॉझिटिव्ह\nIPL 2020 : विराटसोबत खेळण्याबाबत फिंच म्हणतो…\n…म्हणून ३७व्या वर्षीही हा खेळाडू खेळतोय क्रिकेट\nIPL 2020 : मोठ्या विश्रांतीनंतर धोनी सरावासाठी मैदानात\n अब्बासने ‘असा’ उडवला स्टोक्सचा त्रिफळा\nT20 : हा आहे ‘टीम इंडिया’कडून हॅटट्रिक घेणारा एकमेव गोलंदाज\n२०२१च्या ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी रस्सीखेच", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mahaenews.com/154118/", "date_download": "2020-08-07T21:29:08Z", "digest": "sha1:EOXOKFD7CD42VMAIGVQH3WUW4AANH6MA", "length": 23724, "nlines": 242, "source_domain": "mahaenews.com", "title": "पुण्यात 11 वीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात | Mahaenews", "raw_content": "\n विमान अपघातात ठार झालेला पायलट महाराष्ट्राचा सुपुत्र, दीपक साठे यांनी गमावला जीव\n#CoronaVirus: कोरोना लस 225 रुपयांना उपलब्ध होणार, सिरम इन्स्टिट्यूटचा बिल गेट्स फाऊंडेशनसोबत 10 कोटी डोसचा करार\nविमानतळावर एअर इंडियाचं विमान क्रॅश, विमानाचे दोन तुकडे\nमुंबईत परतणाऱ्यांसाठी आता १४ दिवसांचा होम क्वारंटाइन; पालिकेचा निर्णय\nकोरोनाविरुद्धच्या लढाईत मोठं यश, १२ ऑगस्ट रोजी रशिया करणार लसीची नोंदणी\nSushant Sing Suicide Case: ईडीकडून रियाची कसून चौकशी, भाऊ शौविक कार्यालयात दाखल\n…जर… तर…��ण…शिवसेना आज देशातील मोठा राष्ट्रीय पक्ष असता \nमुंबईसह राज्यभरात पावसाचा जोर ओसरला\n पाच दिवसात सोने दरात साडेतीन हजारांची वाढ, तोळ्याचा भाव तब्बल…\nपरदेश शिष्यवृत्तीसाठी इच्छुक विद्यार्थ्यांना सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचा दिलासा\nHome breaking-news पुण्यात 11 वीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात\nपुण्यात 11 वीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात\nपुणे : पुण्यात आजपासून (1 ऑगस्ट) 11 वीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड यासह इतर मनपा क्षेत्रात प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. विशेष म्हणजे यावेळी गुणपित्रकेद्वारे फॉर्म भरता येणार आहे. इतर कागदपत्रांची सक्ती नाही. प्रवेश प्रक्रियेच्या संकेतस्थळावर जाऊन मिळालेला लॉग इन आयडी आणि पासवर्ड वापरून अकरावीच्या प्रवेशासाठी अर्ज भरता येणार आहे .\nशुल्क भरून फॉर्म ब्लॉक करणे आवश्यक आहे. तसेच अर्जातील माहीती शाळा मार्गदर्शन केंद्रावरून प्रमाणित करून घेणे. विद्यार्थी प्रवेश अर्जातील माहीती भाग-1 ऑनलाईन तपासून प्रमाणित व्हेरिफाईड करून घ्यावा.\nयावेळी विद्यार्थ्यांना केवळ गुणपत्रिकेद्वारे 11 वीचा प्रवेश अर्ज भरता येणार आहे. इतर कागदपत्रांची अर्ज भरण्यासाठी सक्ती नाही. कोरोनामुळे इतर कागदपत्रांसाठी विद्यार्थ्यांची अडकवून होणार नाही. अकरावी ऑनलाईन प्रवेश नियंत्रण समितीच्या सचिव मीना शेंडकर यांनी ही माहिती दिली.\nकागदपत्रांऐवजी प्रवेशापासून कोणीही वंचित राहू नये यासाठी ही सूट देण्यात आली आहे. 11 वीचा प्रवेश अर्ज केवळ गुणपत्रिकेद्वारे भरता येईल. पण ज्या विद्यार्थ्यांकडे माध्यमिक शाळा सोडल्याचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, जातीचा दाखला, उन्नत आणि प्रगत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र उपलब्ध असतील तर ते अपलोड करु शकतील.\nक्रीडा प्राविण्य प्रमाणपत्र, दिव्यांग प्रमाणपत्र, माजी सैनिक प्रमाणपत्र, अनाथ प्रमाणपत्र, प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र, बदली आदेश आदी आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी आवश्यक प्रमाणपत्रे मिळण्यासाठी सादर केलेल्या अर्जाची प्रत विद्यार्थ्यांनी अर्ज भरतेवेळी अपलोड करणे आवश्यक आहे.\n11 वी प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्यक असणारी प्रमाणपत्रे विद्यार्थ्यांनी तांत्रिक कारणांमुळे सादर न केल्यास त्यांच्याकडून हमीपत्र भरुन घेतले जाणार आहे. ही प��रमाणपत्रे सादर करण्यासाठी तीन महिन्यांची वेळ दिली जाणार आहे.\n11 वी प्रवेशाची क्षमता\nचीनला मोठा झटका, भारतानंतर अमेरिकेत TIKTOK वर बंदी…\nमहाराष्ट्र बँकेसह आणखी तीन सरकारी बँकांचे खसगीकरण करा, नीती आयोगाची सरकारला शिफारस\n विमान अपघातात ठार झालेला पायलट महाराष्ट्राचा सुपुत्र, दीपक साठे यांनी गमावला जीव\n#CoronaVirus: कोरोना लस 225 रुपयांना उपलब्ध होणार, सिरम इन्स्टिट्यूटचा बिल गेट्स फाऊंडेशनसोबत 10 कोटी डोसचा करार\nविमानतळावर एअर इंडियाचं विमान क्रॅश, विमानाचे दोन तुकडे\nमुंबईत परतणाऱ्यांसाठी आता १४ दिवसांचा होम क्वारंटाइन; पालिकेचा निर्णय\nकोरोनाविरुद्धच्या लढाईत मोठं यश, १२ ऑगस्ट रोजी रशिया करणार लसीची नोंदणी\nSushant Sing Suicide Case: ईडीकडून रियाची कसून चौकशी, भाऊ शौविक कार्यालयात दाखल\n…जर… तर…पण…शिवसेना आज देशातील मोठा राष्ट्रीय पक्ष असता \nमुंबईसह राज्यभरात पावसाचा जोर ओसरला\n पाच दिवसात सोने दरात साडेतीन हजारांची वाढ, तोळ्याचा भाव तब्बल…\nपरदेश शिष्यवृत्तीसाठी इच्छुक विद्यार्थ्यांना सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचा दिलासा\n विमान अपघातात ठार झालेला पायलट महाराष्ट्राचा सुपुत्र, दीपक साठे यांनी गमावला जीव\n#CoronaVirus: कोरोना लस 225 रुपयांना उपलब्ध होणार, सिरम इन्स्टिट्यूटचा बिल गेट्स फाऊंडेशनसोबत 10 कोटी डोसचा करार\nविमानतळावर एअर इंडियाचं विमान क्रॅश, विमानाचे दोन तुकडे\nमुंबईत परतणाऱ्यांसाठी आता १४ दिवसांचा होम क्वारंटाइन; पालिकेचा निर्णय\nकोरोनाविरुद्धच्या लढाईत मोठं यश, १२ ऑगस्ट रोजी रशिया करणार लसीची नोंदणी\nSushant Sing Suicide Case: ईडीकडून रियाची कसून चौकशी, भाऊ शौविक कार्यालयात दाखल\n…जर… तर…पण…शिवसेना आज देशातील मोठा राष्ट्रीय पक्ष असता \n विमान अपघातात ठार झालेला पायलट महाराष्ट्राचा सुपुत्र, दीपक साठे यांनी गमावला जीव\n#CoronaVirus: कोरोना लस 225 रुपयांना उपलब्ध होणार, सिरम इन्स्टिट्यूटचा बिल गेट्स फाऊंडेशनसोबत 10 कोटी डोसचा करार\nविमानतळावर एअर इंडियाचं विमान क्रॅश, विमानाचे दोन तुकडे\nमुंबईत परतणाऱ्यांसाठी आता १४ दिवसांचा होम क्वारंटाइन; पालिकेचा निर्णय\nकोरोनाविरुद्धच्या लढाईत मोठं यश, १२ ऑगस्ट रोजी रशिया करणार लसीची नोंदणी\nSushant Sing Suicide Case: ईडीकडून रियाची कसून चौकशी, भाऊ शौविक कार्यालयात दाखल\n…जर… तर…पण…शिवसेना आज देशातील मोठा राष्ट्रीय पक्ष असत��� \n विमान अपघातात ठार झालेला पायलट महाराष्ट्राचा सुपुत्र, दीपक साठे यांनी गमावला जीव\n#CoronaVirus: कोरोना लस 225 रुपयांना उपलब्ध होणार, सिरम इन्स्टिट्यूटचा बिल गेट्स फाऊंडेशनसोबत 10 कोटी डोसचा करार\nविमानतळावर एअर इंडियाचं विमान क्रॅश, विमानाचे दोन तुकडे\nमुंबईत परतणाऱ्यांसाठी आता १४ दिवसांचा होम क्वारंटाइन; पालिकेचा निर्णय\nकोरोनाविरुद्धच्या लढाईत मोठं यश, १२ ऑगस्ट रोजी रशिया करणार लसीची नोंदणी\nSushant Sing Suicide Case: ईडीकडून रियाची कसून चौकशी, भाऊ शौविक कार्यालयात दाखल\n…जर… तर…पण…शिवसेना आज देशातील मोठा राष्ट्रीय पक्ष असता \nमुंबईसह राज्यभरात पावसाचा जोर ओसरला\n पाच दिवसात सोने दरात साडेतीन हजारांची वाढ, तोळ्याचा भाव तब्बल…\nपरदेश शिष्यवृत्तीसाठी इच्छुक विद्यार्थ्यांना सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचा दिलासा\nअरबी समुद्रात 40 मैलावर अडकलेल्या मच्छिमारांची अखेर सुटका\nमला गुरांचा चाराही खावा लागला तरी चालेल, पण…: शोएब अख्तर\n‘लोकांनी घराबाहेर पडू नये, कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून मुंबईत साचू दिलं’ – प्रसाद लाड\n1 सप्टेंबर ते 14 नोव्हेंबर पासून टप्प्याटप्प्याने शाळा सुरु करण्यााचा केंद्र सरकारचा विचार\nनॉन चायनीज स्मार्टफोनवर जबरदस्त मिळतेय सूट\nएकनाथ खडसेंना वाढीव वीजबिलाचा ‘शॉक’, बिलात सूट देण्याची मागणी\nपंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली तर, सांगलीत कृष्णा नदीपात्रातही 15 बोटी तैनात\n#CoronaVirus: वर्षांवरील कलाकारांना पुन्हा शूटिंगची परवानगी, ठाकरे सरकारचा आदेश हायकोर्टाने बदलला\nनांदेडमधील भाजपा खासदार चिखलीकरांना कोरोनाची लागण\nएकनाथ खडसेंना महावितरणकडून 1 लाख 4 हजारांचे वाढीव वीज बिल\n#CoronaVirus | क्वारंटाईनमधून १२९ जण वरळी कोळीवाड्यात परतले\nशालेय अभ्यासक्रमात ‘शरद कमळ बघ’,यावर शरद पवार म्हणतात…\n‘छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव शौचालयाला\nउद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यात शरयू किनारी आरती नाही\n#Covid-19 | कार्यालये सुरु करण्यापूर्वी निर्जंतुक करणे बंधनकारक\nराज्याच्या अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या घोषणा\nकोरोनाचा संशयित रुग्ण रत्नागिरीत, शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल\nयेत्या दोन वर्षांत सर्व ग्रामपंचायती ऑप्टिकल फायबरने जोडणार : मुख्यमंत्री\nस्थायी समितीकडून तब्बल दोन कोटी ६६ हजार रुपयांची विकासकामे मंजूर\n१७०० कोटींच्या लेखापरीक्षणासाठीएक महिन्यात फायली उपलब्धकरून द्या: सीमा सावळे\nपिंपळे सौदागरमध्ये प्लॅस्टिक बॅग्ज वापराला बंदी\nराज्यात 1 लाखापर्यंत थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांची यादी मागवली\nराणीबागेमध्ये जाण्यास महापौर विश्वनाथ महाडेश्वर नाखुश\nकोयनेतून ३०७४ क्युसेकने विसर्ग…कर्नाटकची तहान भागविण्यासाठी पाणी\nमहिलांवरील अत्याचार कमी करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे : जया बच्चन\nतीचे संबंध ‘कासव’ गतीने सुधारत आहेत : उद्धव ठाकरे\nरिझर्व्ह बँकेचे नियम मोडल्याचा बँकांना फटका…राज्यातल्या १२ बँकांवर टाच\nनागरिकहो….’आधार’नं लिंक नसलेली बँक खाती बंद होणार\n विमान अपघातात ठार झालेला पायलट महाराष्ट्राचा सुपुत्र, दीपक साठे यांनी गमावला जीव\nआता, दररोज बदलणार पेट्रोल-डिझेलच्या किंमती\nmahaenews.com हे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nमुख्य कार्यालय : महाईन्यूज,पत्ता : विश्वकर्मा बिल्डींग, जे. के. सावंत मार्ग, दादर, मुंबई, २८.\nपुणे विभागीय कार्यालय : महाईन्यूज, विशाल ई-स्क्वेअर सिनेमा जवळ, पिंपरी -चिंचवड,पुणे ४११०१८\nउस्मानाबाद विभागीय कार्यालय : तांबरी, कलेक्टर निवासस्थानाच्या पाठीमागे, उस्मानाबाद.\nसोलापूर विभागीय कार्यालय: होडगी रोड, चेतन फौंड्रीसमोर, सोलापूर.\nकोल्हापूर विभागीय कार्यालय: जय गणेश बिल्डींग, सायबर चौक, विद्यापीठ रोड, कोल्हापूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE", "date_download": "2020-08-07T21:38:24Z", "digest": "sha1:S3YYLS6IIA6QXAEGOJ26OF656XWKVXH2", "length": 5950, "nlines": 145, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अकाबा - विकिपीडिया", "raw_content": "\nस्थापना वर्ष इ.स.पूर्व ४०००\nक्षेत्रफळ ३७५ चौ. किमी (१४५ चौ. मैल)\nसमुद्रसपाटीपासुन उंची २० फूट (६.१ मी)\nप्रमाणवेळ पूर्व युरोपीय प्रमाणवेळ\nअकाबा (अरबी: العقبة) हे जॉर्डन देशाचे समुद्रकिनाऱ्यावर स्थित असलेले एकमेव शहर आहे. अकाबा जॉर्डनच्या दक्षिण भागात अकाबाच्या आखाताच्या किनाऱ्यावर वसले आहे. अकाबा जगातील सर्वात प्राचीन शहरांपैकी एक असून ऐतिहासिक काळात त्याचे नाव आयला हो��े.\nआजच्या घडीला अकाबा जॉर्डनमधील एक प्रमुख शहर व लाल समुद्रावरील एक लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. अकाबाच्या पश्चिमेस इस्रायलचे ऐलात शहर वसले आहे.\nविकिव्हॉयेज वरील अकाबा पर्यटन गाईड (इंग्रजी)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ५ जुलै २०१८ रोजी १६:२२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathigreetings.net/messages/index.php?cat=mr_tochan&ctype=mr_tochan&page=2", "date_download": "2020-08-07T21:36:33Z", "digest": "sha1:4H2PLNTSXRKINVBTPR23J2PYB644P2V7", "length": 1987, "nlines": 34, "source_domain": "marathigreetings.net", "title": "Marathi Messages | मराठी ग्रिटिंग: WhatsApp messages - Tochan", "raw_content": "\nखास लोकांसाठी खास मराठी शैलीत टोचण\n🏠 / मराठी संदेश / टोचण\nजसे आहात तसेच रहा. नेहमी लोकांच्या सवडी-आवडीनुसार बदलायचा प्रयत्न केला तर आयुष्य कमी पडेल\nम्हणे, भावना व्यक्त केल्या पाहिजेत. बरं, आम्ही भावना व्यक्त केल्या तर लोकं शिव्या दिल्या असं म्हणतात\nकाही लोकांचं प्रेम इतकं उतू जातं की दिवसांतून ३-४ वेळा ब्रेकअप करतात\nमनात येतं की काही लोकांना खूप बदडून काढावं. पण मग ते पण आपल्याला हानतीलच म्हणून सोडून देतो\nमराठी ग्रीटिंग © हक्क राखीव: २०१० - २०२०", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.mort-sure.com/blog/difference-between-equity-and-equality-734730/", "date_download": "2020-08-07T21:12:29Z", "digest": "sha1:2P7ECWZJQOLBLKP5FID3WJX67JPYCD3A", "length": 7310, "nlines": 24, "source_domain": "mr.mort-sure.com", "title": "समानता आणि समानता यातील फरक", "raw_content": "\nसमानता आणि समानता यातील फरक\nवर पोस्ट केले ०१-१०-२०१९\nफरकांपैकी एक म्हणजे इक्विटी म्हणजे प्रत्येकजण समान पातळीवर असतो आणि समानता म्हणजे कंपनीची व्यवसायाची मालकी. समानता संबंध, मूल्ये किंवा गुणांचे समान वितरण संदर्भित करते. समानता म्हणजे निष्पक्षता किंवा परिणामांची समानता म्हटले जाऊ शकते. यामध्ये सिस्टम गटांचा समावेश आहे ज्या विशिष्ट गटांना वंचित बनवतात.\nया दोघांमधील मुख्य फरकाचे उदाहरण म्हणजे कौटुंबिक जेवणामध्ये टर्की कशी बनविली जाते. समानतेचा अर्थ असा आहे की सर्व \"पिता, माता आणि मुले\" एकसारख्या आकारात असतात. याउलट समानतेचा अर्थ असा आहे की ते एक तार्किक निवड करतात आणि त्यांच्या आवश्यकतानुसार ते विभाजित करतात, म्हणजेच प्रौढांसाठी मोठे तुकडे आणि मुलांसाठी लहान विभाग.\nसमानता न्याय, न्याय, निःपक्षपातीपणा आणि अगदी सौजन्य या सद्गुणांचा संदर्भ देते. जेव्हा समानतेचा प्रश्न येतो तेव्हा आम्ही समान वितरण आणि स्पष्ट विभाजनाबद्दल बोलत आहोत.\nदोन संकल्पनांमधील फरकचे व्यावहारिक प्रात्यक्षिक दाखवण्याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे स्त्रीवादी चळवळ. आता, जर स्त्रियांची आवश्यकता असेल तर त्यांच्याशी पुरुषांशी वागले पाहिजे जे अशक्य आहे - समानता अशक्य आहे - कारण महिला आणि पुरुष भिन्न आहेत आणि एकसारखे वागले जाऊ शकत नाही. परंतु जर जगाने त्यांच्याशी कसा वागावा यासाठी न्यायाची मागणी केली तर ही खरी मागणी असेल, कारण आता ते पुरुषांसारखेच हक्कांची मागणी करीत आहेत. ही समता नाही तर समानता आहे.\nव्यवसायाच्या दृष्टीकोनातून, भांडवल म्हणजे दुसर्‍या कशाचेच मूल्य. समजा, मी एक वर्षापूर्वी $ 500 मध्ये लॅपटॉप विकत घेतला आणि आज तो विकण्याचा प्रयत्न केला. याची किंमत सुमारे $ 250 असू शकते. ही त्याची भांडवली किंमत आहे. समानता अर्थातच तंतोतंत वितरण आहे. खरं तर, प्रमाणांपेक्षा दोन्ही कल्पनांच्या श्रेष्ठतेबद्दल जुन्या वादात फरक.\nया दोन संकल्पनांमध्ये फरक करण्यासाठी आपण एक उत्कृष्ट उदाहरण घेतल्यास, शीत युद्धाच्या दिवसांकडे परत जाऊ शकता, जेव्हा कम्युनिस्ट गटांनी प्रत्येकाला जीवनातील स्थिती विचारात न घेता समान किंमत देऊन समानता मिळवण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे, भांडवलदार ब्लॉकची सेवा आणि कार्यक्षमतेच्या आधारावर पैसे दिले जातात. नंतरच्या पध्दतीची प्रभावीता कम्युनिस्ट व्यवस्थेच्या त्यानंतरच्या घटनेद्वारे स्पष्ट केली जाते.\nम्हणूनच, ते समान दिसत असले तरी न्याय आणि इक्विटी प्रत्यक्षात माशांच्या वेगवेगळ्या किटल आहेत.\n१. समानता म्हणजे प्रत्येकजण एकसारखा असतो आणि व्यवसायाच्या दृष्टीने इक्विटी म्हणजे कंपनीची मालकी.\n२. समानता म्हणजे निष्पक्षता, निष्पक्षता, निःपक्षपातीपणा आणि अगदी प्रामाणिकपणा यांचे गुण होय आणि समानता समानता आणि स्पष्ट विभागणी याबद्दल आहे.\n3. समानता प्रमाण आहे आणि समानता गुणवत्तेच्या समान आहे.\nसीएसएस आणि जावास्क्रिप्ट दरम्यान फरकराउटर आणि प्रवेश बिंदूमधील फरकक्वीन बेन आणि दुहेरी बेड यांच्यातील फरकएक्सोक्राइन आणि अंतःस्रावीमधील फरकइलस्ट्रेटर आणि कोरेल ड्रॉ मधील फरक\nथानोस वि थाणेमोटारसायकल वि हरिणखार्या पाण्यात मगरी वि वाघबुलेट बोर्बन वि राईलाइफ बॅटरी वि लिपो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AE%E0%A5%AC%E0%A5%AC_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82", "date_download": "2020-08-07T22:12:29Z", "digest": "sha1:NXENVQKUJ26HUBLF2G4YV3YAU6BRSCSO", "length": 5069, "nlines": 170, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १८६६ मधील मृत्यू - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १८६६ मधील मृत्यू\n\"इ.स. १८६६ मधील मृत्यू\" वर्गातील लेख\nएकूण ४ पैकी खालील ४ पाने या वर्गात आहेत.\nकार्ल योनास लव्ह आल्मक्विस्ट\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० ऑक्टोबर २०१३ रोजी १३:५९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-jyotish-2014/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%80%E0%A4%AD%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AB%E0%A4%B2-18-05-%E0%A4%A4%E0%A5%87-24-05-2014-114051900008_1.html", "date_download": "2020-08-07T21:57:21Z", "digest": "sha1:XHFZOD2JP3THKOXC67F5XYOJJL7DW5ED", "length": 24739, "nlines": 162, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "साप्ताहिक राशीभविष्यफल 17 ते 23 सप्टेंबर 2017 | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 8 ऑगस्ट 2020\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nसाप्ताहिक राशीभविष्यफल 17 ते 23 सप्टेंबर 2017\nमेष : सप्ताहाच्या प्रथम चरणात उद्योग-व्यवसाय क्षेत्र समस्यामुक्त स्थितीत राहील व व्यवसाय क्षेत्रातील योजना गतिमान होऊन पूर्ण होण्याच्या दृष्टिक्षेपातच राहू शकतील. सर्वत्र यशाचा मार्ग खुलाच राहून अपेक्षित यश समोर दिसेल. अंतिम चरणात मित्रमंडळींचे सहकार्य वेळेवर मिळेल. तसेच आर्थिक आवक समाधानकारक राहून आर्थिक टंचाईचा सामना सहसा करावा लागणार नाही. हातात पैसा खेळताच राहू शकेल.\nवृषभ : सप्ताहाच्या प्रथम चरणात विविध कारणास्तव करावा लागणारा प्रवास कार्यसाधक ठरेल. आपले सहकार्य इतरांच्या बहुमोल उपयोगी स्वरूपाचे सिद्ध होऊ शकेल. सर्वत्र नशिबाची साथ पाठीमागे राहील. त्यामुळे अपयशाचा सामना करावा लागणार नाही. अंतिम चरणात उद्योग क्षेत्रातील महत्त्वाचे करार व्यवहार गतिमान होतील. नोकरीत बढतीजनक बदल घडून येण्याचे संकेत व सूचना प्राप्त होतील. मनावरील काळजी दूर होऊ शकेल.\nमिथुन : सप्ताहाच्या प्रथम चरणात वाहन पीडायोग संभवतो. त्यामुळे वाहन चालविताना सर्व रस्ता आपलाच आहे असे समजून वाहन चालविणे धोकादायक स्वरूपाचेच ठरण्याची दाट शक्यता आहे. अंतिम चरणात परिस्थिती थोडी अनुकूल राहील. त्यामुळे मनाला दिलासा मिळवून देणारी ग्रहस्थिती आहे. कार्यक्षेत्रात आपले वर्चस्व प्रस्थापित राहून आपला शब्द अंतिम प्रमाण स्वरूप मानला जाऊन मानसन्मान योग घडून येईल.\nकर्क : सप्ताहाच्या प्रथम चरणात भागीदारीमधून अपेक्षित स्वरूपाचा लाभ घडेल व भागीदारी क्षेत्र समस्यामुक्त स्थितीतच राहू शकेल. नवीन भागीदारीचा प्रस्ताव समोर आल्यास त्याचा विचार व स्वीकार जरूर जरूर करावा. भावी काळासाठी तो लाभप्रद ठरेल. अंतिम चरणात सर्वत्र विविध प्रकारच्या अडचणीचा सामना करावा लागेल. शांतता व संयमाचे धोरण स्वीकारणे श्रेयस्कर ठरेल. होणारा मनस्ताप काही प्रमाणात टळून उत्साह वाढेल.\nसिंह : सप्ताहाच्या प्रथम चरणात आरोग्याच्या सर्व समस्या मिटतील व निरागस आरोग्याचा लाभ मिळेल. विरोधक मंडळीच्या कारवाया काही प्रमाणात कमी होतील. त्यामुळे आपला यशाचा मार्ग खुलाच राहून नेत्रदीपक प्रगती राहून काळजीचे सावट दूर होईल. अंतिम चरणात भागीदारीत असणारा वाद मिटेल. भागीदारी क्षेत्र वादविवादमुक्त स्थितीतच राहू शकेल. जवळचा प्रवास योग घडून प्रवास कार्यसाधक स्वरूपाचाच सिद्ध होऊ शकेल.\nकन्या : सप्ताहाच्या प्रथम चरणात स्पर्धा परीक्षेत यश मिळवून देणारी ग्रहस्थिती आहे. संततीबाबत आनंदवार्ता व समाचार हाती येईल. आर्थिक स्थिती मजबुतीच्याच शिखरावर राहून आर्थिक चिंता मिटण्याच्या मार्गावर राहील. अंतिम चरणात सहकारी वर्ग अपेक्षेइतके सहकार्य करण्यास तत्पर स्थितीत राहतील. आरोग्याच्या बहुतेक समस्या मिटतील. निरागस आरोग्याचा लाभ मिळवून देणारी ग्रहस्थि��ी आहे. मानसिक शांतता लाभेल.\nतूळ : सप्ताहाच्या प्रथम चरणात पारिवारीक आनंद वाढविणारे समाचार व वार्ता हाती येतील. कौटुंबिक वातावरण उत्साहवर्धक स्थितीत राहील. दूर निवासी प्रिय व्यक्तीचे मनोनुकूल दूरध्वनी येतील. मनावर असलेले काळजीचे दडपण दूर होण्याच्या मार्गावर राहील. अंतिम चरणात संततीबाबत असणारी चिंता मिटेल व आर्थिक आवक विविध मार्गावरून राहील. त्यामुळे आर्थिक टंचाई जाणवणार नाही व हातात पैसा खेळताच राहू शकेल.\nवृश्चिक : सप्ताहाच्या प्रथम चरणात सहकारी वर्गाकडून अपेक्षित स्वरूपाचे सहकार्य लाभेल. कलावंत व्यक्तीचा इतरांकडून यथायोग व उचित मानसन्मान सोहळा आयोजित केला जाईल. सर्वत्र अल्पशा प्रयत्नाने व सहजरीत्या यश मिळण्याची दाट शक्यता आहे. अंतिम चरणात कौटुंबिक सदस्याबरोबर असणारे मतभेद मिटतील व परिस्थिती पूर्वपदावर येईल. काही बाबतीत दूर गेलेले यश पुन्हा जवळ येऊन उत्साहवर्धक स्थिती राहू शकेल.\nधनू : सप्ताहाच्या प्रथम चरणात आर्थिक अस्थिरता राहील. इतरांकडून येणे असलेला पैसा हाती येण्यास विलंब व अडथळे निर्माण करणारी ग्रहस्थिती आहे. शांतता व संयमाचे धोरण स्वीकारणेच आवश्यक ठरू शकेल. अंतिम चरणात पराक्रम अगर क्रीडा क्षेत्रातील कामगिरी नेत्रदीपक यश मिळवून देणारी राहील. क्रीडा क्षेत्रात नवीन डावपेचाचा केलेला प्रयोग यशस्वी होण्याच्या मार्गावरच राहील व बक्षीसपात्र स्थिती कायम स्थितीतच राहील.\nमकर : सप्ताहाच्या प्रथम चरणात मानसिक आनंद वाढविणारे समाचार हाती येतील. कार्य क्षेत्रातील स्थगित व अपूर्ण योजना गतिमान होऊन पूर्ण होण्याच्या मार्गावरच राहील. महत्त्वपूर्ण कामासाठी करावा लागणारा प्रवास कार्यसाधक स्वरूपाचा ठरेल व यश मिळेल. अंतिम चरणात आर्थिक आवक मंदावेल. कर्ज व्यवहार प्रकरणे या ना त्या कारणपरत्वे विलंबाखाली व अडचणीच्या मार्गावरच राहतील. काळजीचे सावट वाढू शकेल.\nकुंभ : सप्ताहाच्या प्रथम चरणात अनावश्यक व मनाविरुद्ध खर्च वाढेल. इतरांनी दिलेले मदतीचे आश्‍वासन ते पूर्ण करण्यास असर्मथ स्थितीत राहतील. विविध प्रकारच्या अडचणीचा सामना करावा लागेल. अनाहुत काळजी वाढण्याची दाट शक्यता आहे. शांतता ठेवणेच उचित ठरेल. अंतिम चरणात परिस्थिती थोडी सुधारेल व मनाला दिलासा मिळेल. परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येईल. इतरांबरोबर असणारे ��तभेद मिटण्याच्या मार्गावर राहतील.\nमीन : सप्ताहाच्या प्रथम चरणात आर्थिक स्थिती मजबूत राहील व हातात पैसा खेळता राहून आर्थिक टंचाई जाणवणार नाही. इतरांकडून आर्थिक सहकार्य वेळेवर मिळेल. अचानक धनलाभ योग आहे. लॉटरी वगैरे सारख्या माध्यमातून नशिबाची परीक्षा घेण्यास हरकत नाही. अंतिम चरणात काही प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागेल व परिश्रम करूनही अपेक्षित यश मिळणे शक्यतेच्या पलीकडेच राहण्याची शक्यता आहे.\nVastu Tips : घरातील वास्तुदोष दूर करतो लिंबू\nआज तुमचा वाढदिवस आहे (16.09.2017)\nनीलम रत्न : शनीचे मौल्यवान रत्न\nआज तुमचा वाढदिवस आहे (15.09.2017)\nयावर अधिक वाचा :\nकामात अडचणी येण्याची शक्यता आहे. काळजीपूर्वक कार्य करा. मोठ्यांचा आधार मिळाल्याने कार्य पूर्ण होतील. वैवाहिक जीवनात स्थिती...अधिक वाचा\nमानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. मातृपक्षाकडून सहयोग मिळेल. व्यापार-व्यवसायात स्थिती सुखद राहील. मित्रांची मदत मिळेल. आरोग्याची काळजी बाळगणे...अधिक वाचा\nप्रेम प्रकरणात दोघांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आज रात्री आपल्या करीयरशी संबंधित सर्व बाबी स्पष्ट होतील. व्यापार...अधिक वाचा\nव्यवहारिक दक्षता वाढवा. सामान्य सहयोग मिळेल. देवाण घेवाणीत त्रास. नियोजित कामात अडचणी येण्याची शक्यता. कामावर प्रभाव पडेल....अधिक वाचा\nजास्त सहयोग मिळेल. कार्यकुशलतेचा लाभ मिळेल. पारिवारिक लाभ घ्या. नोकरीत विशेष सावधगिरी बाळगा. विश्वासात राहू नये. अनिश्चिततेचे...अधिक वाचा\n\"आर्थिक नुकसान संभव. कामात गुप्तता राखा. सहयोग मिळेल. संबंध बिघडतील. अव्यवहारिक कामांपासून लांब रहा. आपल्या कामाच्या गोष्टी गुप्त...अधिक वाचा\nवैचारिक असंतोष राहील. कामात मन रमणार नाही. तब्बेतीची काळजी घ्या. व्यावसायिक प्रकरणात अडचणी येतील. आर्थिक जबाबदार्‍या वाढतील....अधिक वाचा\nआपली स्थिति, वास्तविकता वाढेल. पारिवारिक दृष्‌टया वेळ सामान्य. कामाचा ताण जाणवेल. नोकरीत कुणावरही विश्वास ठेवू नये. अडचणी...अधिक वाचा\n\"उत्साह, आत्मविश्वास वाढेल. अडकलेला पैसा मिळेल. मनोरंजनात वेळ जाईल. अडचणी राहतील. मिळकती पेक्षा जास्त खर्च होईल. अनिश्चितता...अधिक वाचा\n\"खासगी कामाकडे जास्त लक्ष द्या. पैसा मिळेल. जबाबदारीची कामे पडतील. नोकरीत नुकसानी संभव. कामात पारदर्शकता हवी. वैचारिक...अधिक वाचा\n\"शत्रुपक्ष हावी राहील. एखाद्या चुकीला पुन्ह�� करु नका. मन रमणार नाही. विश्वास कमी राहील. व्यर्थ ताण जाणवेल....अधिक वाचा\nमार्ग प्रशस्त होईल. अडकलेली कामे पूर्ण झाल्याने आनंद वाटेल. साथ लाभेल. व्यक्तिगत कामात उन्नति होईल. कायदेशीर कामात...अधिक वाचा\nश्रीकृष्णाचा रंग रूप आणि सुवासाचे हे 4 गुपित आपल्याला ...\nभगवान श्रीकृष्णाचे रंग, रूप, सुवास आणि शारीरिक संरचनेवर संशोधन होतातच. अखेर त्यांचा रूप, ...\nरामाच्या वनवासात, ज्योतिषाचा दोष कुठे आहे\nत्याग करून वनवासात जावे लागले. काही विद्वान त्यांचा वनवासाच्या मागे त्यांची जन्मपत्रिका ...\nश्री राम चमत्कारी मंत्र, सर्वकार्य सिद्ध करणारे मंत्र\n\"ॐ आपदामप हर्तारम दातारं सर्व सम्पदाम, लोकाभिरामं श्री रामं भूयो भूयो नामाम्यहम \nश्रीराम मंत्र जपा, रामाला मनोभावे नमन करा\nयापैकी कोणत्याही एका मंत्राचा जप देखील जीवनात संयम आणि शांती प्रदान करण्यात मदत करेल.\nअंतरंग म्हणजे \"राम\" श्वास-उश्वास आहे \"राम\" जपते मन निरंतर \"राम\" दिसतो डोळ्यास मम \"राम\"\nअमेरिकेत प्राण्यांना कोरोनाची लागण, एका कुत्र्याचा ...\nअमेरिकेत सात वर्षीय जर्मन शेफर्ड प्रजातीच्या एका कुत्र्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ...\nअयोध्येत राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याची तयारी सुरु\nअयोध्येत राम मंदिर भूमिपूजनाचा सोहळा 5 ऑगस्टला होणार असल्याने कार्यक्रमाची तयार जोरात ...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राजगृह निवासस्थानाची तोडफोड ...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मुंबईतील दादर येथील राजगृह निवासस्थानाची तोडफोड करणाऱ्या ...\nपावसाचे पुण्यात पुन्हा एकदा जोरदार आगमन\nमहाराष्ट्रात बऱ्यापैकी मॉन्सूनला सुरवात झाली आहे. राज्याच्या बहुतांश भागात गेल्या दोन ...\nऑगस्टमध्ये तब्बल १६ दिवस बॅंक बंद राहणार\nऑगस्ट महिन्यांपासून रक्षाबंधन, गणपती अशा विविध सणांना सुरुवात होते. त्यामुळे ऑगस्टमध्ये ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9F_%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%9F%E0%A4%B0", "date_download": "2020-08-07T22:18:44Z", "digest": "sha1:ATQHXXEHCRQQUL3DI3EPKG5LSIKC4BLB", "length": 5149, "nlines": 80, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "सेंट पीटर - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nसिमॉन पीटर हा एक प्राचीन ख्रिश्चन पुढारी व येशू ख्रिस्ताच्या १२ प्रचारकांपैकी एक प्रचारक (Apostle) हो��ा. बायबलच्या नव्या करारामध्ये पीटरला संताचे स्थान दिले गेले आहे. पीटरचा जन्म अंदाजे इ.स.पू. १ मध्ये गॅलिलीच्या (आजचा इस्रायल) बेथसैडा ह्या गावात झाला. पीटरचा भाऊ सेंट अँड्र्यू हा देखील येशूच्या १२ प्रचारकांमध्ये होता.\nहा लेख ख्रिश्चन धर्म या प्रकल्पाचा एक भाग आहे\nपीटर पॉल रुबेन्सने कल्पलेले सेंट पीटरचे चित्र\nअनेक ख्रिश्चन पुढाऱ्यांच्या मते पीटर जगातील पहिला पोप मानला जातो. पीटरने ख्रिश्चन धर्माचा प्रचार करताना अनेक पुस्तके लिहिली, अंदाजे इ.स. ६७ मध्ये रोमन सम्राट नीरो ह्याच्या हुकुमावरून रोममध्ये पीटरला ठार मारण्यात आले. त्याचे अवशेष व्हॅटिकन सिटीमधील बासिलिका ऑफ सेंट पीटरमधील एका थडग्यात आहेत.\nहे सुद्धा पहासंपादन करा\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ३ एप्रिल २०२० रोजी १२:०४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A4%BE_%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%80", "date_download": "2020-08-07T22:15:36Z", "digest": "sha1:SMVQGSB54LQBWXD7FZO6VMEJVXYLPVS2", "length": 5903, "nlines": 57, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "हेमा मालिनी - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nहेमा मालिनी (१६ ऑक्टोबर, इ.स. १९४८) ही एक भारतीय सिने-अभिनेत्री, दिग्दर्शक, भरतनाट्यम नर्तकी तसेच भारताच्या सोळाव्या व विद्यमान लोकसभेची सदस्य आहे. १९६८ सालच्या सपनो का सौदागर ह्या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी हेमा मालिनीने त्यानंतर अंदाज, लाल पत्थर, ड्रीम गर्ल, शोले इत्यादी अनेक यशस्वी हिंदी चित्रपटांमध्ये नायिकेच्या भूमिका केल्या. १९७०च्या दशकामध्ये ती बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी व प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक होती. १९७२ सालच्या सीता और गीता चित्रपटामधील दुहेरी भूमिकेसाठी तिला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.\n१६ ऑक्टोबर, १९४८ (1948-10-16) (वय: ७१)\nअम्मनकुडी, तंजावूर जिल्हा, तामिळ नाडू\nइशा देओल, आहना देओल\n१९८० साली हेमा मालिनीने सह-अभिनेता धर्मेंद्र सोबत विवाह केला. इ.स. २००० मध्ये भारत सरकारने चित्रपटसृष्टीमधील योगदानासाठी हेमा मालिनीला पद्मश्री पुरस्कार बहाल केला. फेब्रुवारी २००४ मध्ये हेमा मालिनीने भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. २००३ ते २००९ दरम्यान राज्यसभा सदस्य राहिल्यानंतर २०१४ लोकसभा निवडणुकांमध्ये हेमा मालिनी उत्तर प्रदेशच्या मथुरा मतदारसंघामधून लोकसभेवर निवडून आली.\nहेमा मालिनीचे चरित्रग्रंथसंपादन करा\nइंटरनेट मूव्ही डेटाबेसवरील हेमा मालिनीचे पान (इंग्लिश मजकूर)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ७ जुलै २०१९ रोजी २२:१९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A5%80", "date_download": "2020-08-07T22:12:40Z", "digest": "sha1:FSY44AKTVMXXRTKZDCPFIBOR7QW75QYN", "length": 7956, "nlines": 181, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "षान्शी - विकिपीडिया", "raw_content": "\nषा'न्शी याच्याशी गल्लत करू नका.\nषान्शीचे चीन देशामधील स्थान\nक्षेत्रफळ १,५६,८०० चौ. किमी (६०,५०० चौ. मैल)\nघनता २१३ /चौ. किमी (५५० /चौ. मैल)\nषान्शी (सोपी चिनी लिपी: 山西; पारंपरिक चिनी लिपी: 山西; फीनयीन: Shānxī; वेड-जाइल्स: Shan-hsi ; उच्चार: षान्शी; अर्थ: पर्वताच्या पश्चिमेकडे ; ) हा चीनच्या उत्तर-मध्य भागाकडील प्रांत आहे. 'षान्शी' या नावाचा अर्थ 'पर्वताच्या पश्चिमेकडील प्रदेश', असा असून हा प्रदेश थायहांग पर्वतरांगेच्या पश्चिम उतारापाशी वसलेला असल्यामुळे त्याला एतदर्थाचे नाव पडले. याच्या पूर्वेस हपै, दक्षिणेस हनान, पश्चिमेस षा'न्शी आणि उत्तरेस आंतरिक मंगोलिया हे चीनमधील महसुली विभाग आहेत. थाय्युआन येथे षान्शीची राजधानी आहे,\nषान्शीजवळच षा'न्शी नावाचा वेगळा प्रांत आहे.\nषान्शी शासनाचे अधिकृत संकेतस्थळ (च䤿नी मजकूर)\nविकिट्रॅव्हल (इंग्लिश आवृत्ती) - षान्शी पर्यटनाविषयी माहिती (इंग्लिश मजकूर)\nचीनच्या जनतेच्या प्रजासत्ताकाचे राजकीय विभाग\nनगरपालिका: बीजिंग | चोंगछिंग | त्यांजिन | शांघाय\nप्रांत: आंह्वी | कान्सू | क्वांगतोंग | क्वीचौ | च-च्यांग | च्यांग्सू | च्यांग्शी | चीलिन | छिंगहाय | फूच्यान | युइन्नान | ल्याओनिंग | स-च्वान | षांतोंग | षान्शी | षा'न्शी | हनान | हपै | हाइनान | हूनान | हूपै | हैलोंगच्यांग\nस्वायत्त प्रदेश: आंतरिक मंगोलिया | ग्वांग्शी | तिबेट स्वायत्त प्रदेश | निंग्स्या | शिंच्यांग\nविशेष प्रशासकीय क्षेत्र: मकाओ | हाँग काँग\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ ऑगस्ट २०१६ रोजी १२:४३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mahaenews.com/154095/", "date_download": "2020-08-07T21:24:57Z", "digest": "sha1:YL2MOKGRJKLWL5JYJLAAFUYFRNW3R2H3", "length": 22009, "nlines": 232, "source_domain": "mahaenews.com", "title": "#CoronaVirus: पुण्यात 10 दिवसात 625 बेडचे जम्बो रुग्णालय उभं करणार, विभागीय अधिकाऱ्यांची माहिती | Mahaenews", "raw_content": "\n विमान अपघातात ठार झालेला पायलट महाराष्ट्राचा सुपुत्र, दीपक साठे यांनी गमावला जीव\n#CoronaVirus: कोरोना लस 225 रुपयांना उपलब्ध होणार, सिरम इन्स्टिट्यूटचा बिल गेट्स फाऊंडेशनसोबत 10 कोटी डोसचा करार\nविमानतळावर एअर इंडियाचं विमान क्रॅश, विमानाचे दोन तुकडे\nमुंबईत परतणाऱ्यांसाठी आता १४ दिवसांचा होम क्वारंटाइन; पालिकेचा निर्णय\nकोरोनाविरुद्धच्या लढाईत मोठं यश, १२ ऑगस्ट रोजी रशिया करणार लसीची नोंदणी\nSushant Sing Suicide Case: ईडीकडून रियाची कसून चौकशी, भाऊ शौविक कार्यालयात दाखल\n…जर… तर…पण…शिवसेना आज देशातील मोठा राष्ट्रीय पक्ष असता \nमुंबईसह राज्यभरात पावसाचा जोर ओसरला\n पाच दिवसात सोने दरात साडेतीन हजारांची वाढ, तोळ्याचा भाव तब्बल…\nपरदेश शिष्यवृत्तीसाठी इच्छुक विद्यार्थ्यांना सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचा दिलासा\nHome breaking-news #CoronaVirus: पुण्यात 10 दिवसात 625 बेडचे जम्बो रुग्णालय उभं करणार, विभागीय अधिकाऱ्यांची माहिती\n#CoronaVirus: पुण्यात 10 दिवसात 625 बेडचे जम्बो रुग्णालय उभं करणार, विभागीय अधिकाऱ्���ांची माहिती\nपुणे: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात जम्बो रुग्णालय उभारण्याचे काम सुरु करण्यात आलेले आहे. 20 ऑगस्टपर्यंत दोन जम्बो रुग्णालय उभं करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून सुरु आहे. पहिली जम्बो फॅसिलिटीज पिंपरी-चिंचवडमध्ये तयार केली जाईल. पुढील दहा दिवसात पिंपरी-चिंचवडला 625 बेडची जम्बो फॅसिलिटीज रुग्णालय उभारणार आहे, अशी माहिती विभागीय विशेष कार्य अधिकारी सौरभ राव यांनी दिलेली आहे. पिंपरी चिंचवडला 525 ऑक्सीजन बेड आणि 60 आयसीयू बेड उपलब्ध केले जाणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्देशानंतर आता कामाला वेगाने सुरुवात झाली आहे, असंही सौरभ राव यांनी सांगितलेले आहे.\nससून रुग्णालयात सध्या 446 बेड रुग्णांसाठी वापरले जात आहे. पुढील तीन दिवसात ससूनला 870 बेड्स रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. या संदर्भात आवश्यक वैद्यकीय कर्मचारी, अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरु आहे. राज्यात 1 ऑगस्टपासून अनलॉकचा तिसरा टप्पा सुरू होत आहे. मात्र शहरातील सम-विषम दुकान संदर्भात सरकारच्या निर्देशानुसार निर्णय घेतलेला जाणार आहे.\n हवेतल्या हवेत इंधन भरण्याची क्षमता, चीनचं J15 फायटर प्लेन सज्ज\nबिहार पोलीस कायद्याच्या कचाट्यात, मुंबई पोलिसांकडून नियम सांगत एसआयटीला समज\n विमान अपघातात ठार झालेला पायलट महाराष्ट्राचा सुपुत्र, दीपक साठे यांनी गमावला जीव\n#CoronaVirus: कोरोना लस 225 रुपयांना उपलब्ध होणार, सिरम इन्स्टिट्यूटचा बिल गेट्स फाऊंडेशनसोबत 10 कोटी डोसचा करार\nविमानतळावर एअर इंडियाचं विमान क्रॅश, विमानाचे दोन तुकडे\nमुंबईत परतणाऱ्यांसाठी आता १४ दिवसांचा होम क्वारंटाइन; पालिकेचा निर्णय\nकोरोनाविरुद्धच्या लढाईत मोठं यश, १२ ऑगस्ट रोजी रशिया करणार लसीची नोंदणी\nSushant Sing Suicide Case: ईडीकडून रियाची कसून चौकशी, भाऊ शौविक कार्यालयात दाखल\n…जर… तर…पण…शिवसेना आज देशातील मोठा राष्ट्रीय पक्ष असता \nमुंबईसह राज्यभरात पावसाचा जोर ओसरला\n पाच दिवसात सोने दरात साडेतीन हजारांची वाढ, तोळ्याचा भाव तब्बल…\nपरदेश शिष्यवृत्तीसाठी इच्छुक विद्यार्थ्यांना सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचा दिलासा\n विमान अपघातात ठार झालेला पायलट महाराष्ट्राचा सुपुत्र, दीपक साठे यांनी गमावला जीव\n#CoronaVirus: कोरोना लस 225 रुपयांना उपलब्ध होणार, सिरम इन्स्टिट्यूटचा ब��ल गेट्स फाऊंडेशनसोबत 10 कोटी डोसचा करार\nविमानतळावर एअर इंडियाचं विमान क्रॅश, विमानाचे दोन तुकडे\nमुंबईत परतणाऱ्यांसाठी आता १४ दिवसांचा होम क्वारंटाइन; पालिकेचा निर्णय\nकोरोनाविरुद्धच्या लढाईत मोठं यश, १२ ऑगस्ट रोजी रशिया करणार लसीची नोंदणी\nSushant Sing Suicide Case: ईडीकडून रियाची कसून चौकशी, भाऊ शौविक कार्यालयात दाखल\n…जर… तर…पण…शिवसेना आज देशातील मोठा राष्ट्रीय पक्ष असता \n विमान अपघातात ठार झालेला पायलट महाराष्ट्राचा सुपुत्र, दीपक साठे यांनी गमावला जीव\n#CoronaVirus: कोरोना लस 225 रुपयांना उपलब्ध होणार, सिरम इन्स्टिट्यूटचा बिल गेट्स फाऊंडेशनसोबत 10 कोटी डोसचा करार\nविमानतळावर एअर इंडियाचं विमान क्रॅश, विमानाचे दोन तुकडे\nमुंबईत परतणाऱ्यांसाठी आता १४ दिवसांचा होम क्वारंटाइन; पालिकेचा निर्णय\nकोरोनाविरुद्धच्या लढाईत मोठं यश, १२ ऑगस्ट रोजी रशिया करणार लसीची नोंदणी\nSushant Sing Suicide Case: ईडीकडून रियाची कसून चौकशी, भाऊ शौविक कार्यालयात दाखल\n…जर… तर…पण…शिवसेना आज देशातील मोठा राष्ट्रीय पक्ष असता \n विमान अपघातात ठार झालेला पायलट महाराष्ट्राचा सुपुत्र, दीपक साठे यांनी गमावला जीव\n#CoronaVirus: कोरोना लस 225 रुपयांना उपलब्ध होणार, सिरम इन्स्टिट्यूटचा बिल गेट्स फाऊंडेशनसोबत 10 कोटी डोसचा करार\nविमानतळावर एअर इंडियाचं विमान क्रॅश, विमानाचे दोन तुकडे\nमुंबईत परतणाऱ्यांसाठी आता १४ दिवसांचा होम क्वारंटाइन; पालिकेचा निर्णय\nकोरोनाविरुद्धच्या लढाईत मोठं यश, १२ ऑगस्ट रोजी रशिया करणार लसीची नोंदणी\nSushant Sing Suicide Case: ईडीकडून रियाची कसून चौकशी, भाऊ शौविक कार्यालयात दाखल\n…जर… तर…पण…शिवसेना आज देशातील मोठा राष्ट्रीय पक्ष असता \nमुंबईसह राज्यभरात पावसाचा जोर ओसरला\n पाच दिवसात सोने दरात साडेतीन हजारांची वाढ, तोळ्याचा भाव तब्बल…\nपरदेश शिष्यवृत्तीसाठी इच्छुक विद्यार्थ्यांना सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचा दिलासा\nअरबी समुद्रात 40 मैलावर अडकलेल्या मच्छिमारांची अखेर सुटका\nमला गुरांचा चाराही खावा लागला तरी चालेल, पण…: शोएब अख्तर\n‘लोकांनी घराबाहेर पडू नये, कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून मुंबईत साचू दिलं’ – प्रसाद लाड\n1 सप्टेंबर ते 14 नोव्हेंबर पासून टप्प्याटप्प्याने शाळा सुरु करण्यााचा केंद्र सरकारचा विचार\nनॉन चायनीज स्मार्टफोनवर जबरदस्त मिळतेय सूट\nएकनाथ खडसेंना वाढी�� वीजबिलाचा ‘शॉक’, बिलात सूट देण्याची मागणी\nपंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली तर, सांगलीत कृष्णा नदीपात्रातही 15 बोटी तैनात\n#CoronaVirus: वर्षांवरील कलाकारांना पुन्हा शूटिंगची परवानगी, ठाकरे सरकारचा आदेश हायकोर्टाने बदलला\nनांदेडमधील भाजपा खासदार चिखलीकरांना कोरोनाची लागण\nएकनाथ खडसेंना महावितरणकडून 1 लाख 4 हजारांचे वाढीव वीज बिल\n#CoronaVirus | क्वारंटाईनमधून १२९ जण वरळी कोळीवाड्यात परतले\nशालेय अभ्यासक्रमात ‘शरद कमळ बघ’,यावर शरद पवार म्हणतात…\n‘छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव शौचालयाला\nउद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यात शरयू किनारी आरती नाही\n#Covid-19 | कार्यालये सुरु करण्यापूर्वी निर्जंतुक करणे बंधनकारक\nराज्याच्या अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या घोषणा\nकोरोनाचा संशयित रुग्ण रत्नागिरीत, शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल\nयेत्या दोन वर्षांत सर्व ग्रामपंचायती ऑप्टिकल फायबरने जोडणार : मुख्यमंत्री\nस्थायी समितीकडून तब्बल दोन कोटी ६६ हजार रुपयांची विकासकामे मंजूर\n१७०० कोटींच्या लेखापरीक्षणासाठीएक महिन्यात फायली उपलब्धकरून द्या: सीमा सावळे\nपिंपळे सौदागरमध्ये प्लॅस्टिक बॅग्ज वापराला बंदी\nराज्यात 1 लाखापर्यंत थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांची यादी मागवली\nराणीबागेमध्ये जाण्यास महापौर विश्वनाथ महाडेश्वर नाखुश\nकोयनेतून ३०७४ क्युसेकने विसर्ग…कर्नाटकची तहान भागविण्यासाठी पाणी\nमहिलांवरील अत्याचार कमी करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे : जया बच्चन\nतीचे संबंध ‘कासव’ गतीने सुधारत आहेत : उद्धव ठाकरे\nरिझर्व्ह बँकेचे नियम मोडल्याचा बँकांना फटका…राज्यातल्या १२ बँकांवर टाच\nनागरिकहो….’आधार’नं लिंक नसलेली बँक खाती बंद होणार\n विमान अपघातात ठार झालेला पायलट महाराष्ट्राचा सुपुत्र, दीपक साठे यांनी गमावला जीव\nआता, दररोज बदलणार पेट्रोल-डिझेलच्या किंमती\nmahaenews.com हे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nमुख्य कार्यालय : महाईन्यूज,पत्ता : विश्वकर्मा बिल्डींग, जे. के. सावंत मार्ग, दादर, मुंबई, २८.\nपुणे विभागीय कार्यालय : महाईन्यूज, विशाल ई-स्क्वेअर सिनेमा जवळ, पिंपरी -चिंचवड,पुणे ४११०१८\nउस्मानाबाद विभागीय कार्यालय : तांबरी, कलेक्टर निवासस्थानाच्या पाठीमागे, उस्मानाबाद.\nसोलापूर विभागीय कार्यालय: होडगी रोड, चेतन फौंड्रीसमोर, सोलापूर.\nकोल्हापूर विभागीय कार्यालय: जय गणेश बिल्डींग, सायबर चौक, विद्यापीठ रोड, कोल्हापूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/page/91/", "date_download": "2020-08-07T21:26:31Z", "digest": "sha1:GVZ4QUCSCNNSFZQQOWX5SHP7OUJT3JNG", "length": 12939, "nlines": 109, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra", "raw_content": "\n(AIIMS) अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत 3803 जागांसाठी भरती (ACTREC) टाटा स्मारक केंद्राच्या ACTREC मध्ये 145+जागांसाठी भरती [मुदतवाढ] IBPS मार्फत 'प्रोबेशनरी ऑफिसर/मॅनेजमेंट ट्रेनी' पदांच्या 1417 जागांसाठी भरती (MAHA TET) महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2019 निकाल (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2020 (NSC) राष्ट्रीय बियाणे महामंडळात 220 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (UPSC CDS) UPSC मार्फत संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (CDS- II) 2020 (NCL) नॉर्थर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये 1007 जागांसाठी भरती (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘कॉन्स्टेबल’ पदाच्या 5846 जागांसाठी मेगा भरती (ITI) औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रवेश प्रक्रिया 2020-21 (NBE) राष्ट्रीय परीक्षा मंडळात 90 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (SEBI) सिक्युरिटीज् & एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया मध्ये 147 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (VVCMC) वसई विरार शहर महानगरपालिकेत 168 जागांसाठी भरती (Indian Army) भारतीय सैन्य भरती 2020 महाराष्ट्र SSC -10 वी निकाल 2020 - SSC Result (ONGC) तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात अप्रेंटिस पदांच्या 4182 जागांसाठी भरती (AAI) भारतीय विमानतळ प्राधिकरणात 180 जागांसाठी भरती (SBI CBO) भारतीय स्टेट बँकेत CBO पदाच्या 3850 जागांसाठी भरती (NIRDPR) राष्ट्रीय ग्रामीण विकास व पंचायती राज संस्थेत 510 जागांसाठी भरती (CRPF) केंद्रीय राखीव पोलीस दलात 789 जागांसाठी भरती (BMC) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 245 जागांसाठी भरती (NMMC) नवी मुंबई महानगरपालिकेत 5543 जागांसाठी भरती (UCIL) युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये 136 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (DRDO) संरक्षण संशोधन व विकास संघटनेत 311 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (NTPC) नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये 275 जागांसाठी भरती (NIRRH) राष्ट्रीय प्रजनन आरोग्य संशोधन संस्थेत विविध पदांची भरती (RCFL) राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लि. मध्ये 393 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (MMRDA) मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत मेगा भरती 2020 (MMRC) मुंबई मेट्रो रेल्वेत 5637 जागांसाठी मेगा भरती\nवर्तमान भरती: 2020 | प्रवेशपत्र | निकाल\n(HQ Eastern Command) हेड क्वार्टर ईस्टर्न कमांड मध्ये विविध पदांची भरती\n(WCD) महाराष्ट्र मृद व जलसंधारण विभागात 282 जागांसाठी भरती\n(ZP Gadchiroli) गडचिरोली जिल्हा परिषदेत ‘वैद्यकीय अधिकारी’ पदांची भरती\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n(ZP Parbhani) परभणी जिल्हा परिषदेत विविध पदांची भरती\n» IBPS मार्फत ‘प्रोबेशनरी ऑफिसर/मॅनेजमेंट ट्रेनी’ पदांच्या 1417 जागांसाठी भरती\n» (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘कॉन्स्टेबल’ पदाच्या 5846 जागांसाठी मेगा भरती\n» (AIIMS) अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत 3803 जागांसाठी भरती\n» (SBI CBO) भारतीय स्टेट बँकेत CBO पदाच्या 3850 जागांसाठी भरती\n» (CRPF) केंद्रीय राखीव पोलीस दलात 789 जागांसाठी भरती\n» (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2020\n» (NSC) राष्ट्रीय बियाणे महामंडळात 220 जागांसाठी भरती\n» (MMRC) मुंबई मेट्रो रेल्वेत 5637 जागांसाठी मेगा भरती\n» (MMRDA) मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात 16726 जागांसाठी मेगा भरती\n» (NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात मेगा भरती\n» (MPSC) सहायक मोटार वाहन निरीक्षक पूर्व परीक्षा-2020 प्रवेशपत्र\n» (Vizag Steel) राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड- 188 मॅनेजमेंट ट्रेनी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (IAF) भारतीय हवाई दल एयरमन (ग्रुप X & Y - 01/2021) प्रवेशपत्र\n» (MAHA TET) महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा- 2019 अंतरिम निकाल\n» (UPSC Civil Service) नागरी सेवा (मुख्य) परीक्षा 2019 अंतिम निकाल\n» MPSC सुधारित वेळापत्रक\n» CBSE 10वी/12वी परीक्षांचे वेळापत्रक\n» JEE, NEET परीक्षा जुलै-ऑगस्ट होणार \nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/heena-khans-running-visit-to-kasuti-zindagi-ki-set/", "date_download": "2020-08-07T21:09:29Z", "digest": "sha1:I433KSQZX6H7DQ3TKEVSLFPVBEAOSW5F", "length": 3804, "nlines": 84, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "\"कसौटी जिंदगी की'च्या सेटवर हीना खानची धावती भेट", "raw_content": "\n“कसौटी जिंदगी की’च्या सेटवर ���ीना खानची धावती भेट\n“कसौटी जिंदगी की’मधील हीना खान आपल्या जुन्या सहकलाकारांना भेटायला अचानक “कसौटी..’च्या सेटवर आली. तिला बघून आणि भेटून पार्थ समथान आणि एरिका फर्नांडिससह सगळ्यांनाच खूप आनंद झाला. हीना खान साकारत असलेली कोमलिका आता मालिकेत मरण पावली आहे. त्यामुळे हीनाला सध्या ब्रेक मिळाला आहे. “कसौटी…’च्या सेटवरचे काही फोटो हीनाने शेअर केले आहेत.\nराज्य वन्यजीव मंडळाच्या विचारार्थ प्रस्तावासाठी ड्रोन सर्व्हे आवश्यक – मुख्यमंत्री\nतंत्रशिक्षण प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया १० ते २५ ऑगस्टदरम्यान\nपिंपरी-चिंचवड शहर पुन्हा रेडझोनमध्ये\n#IPL2020 : कोकाकोला किंवा जिओची प्रायोजकता मिळणार\nखासदार प्रताप पाटील-चिखलीकर यांना करोना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/ready-to-get-to-vaishnava-welcome-to-pune/", "date_download": "2020-08-07T20:59:36Z", "digest": "sha1:VTBNLNDWGMA4S5VRWMG22RWYLDIOBEPO", "length": 9966, "nlines": 96, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "वैष्णवांच्या स्वागतासाठी अवघे पुणे झाले सज्ज", "raw_content": "\nवैष्णवांच्या स्वागतासाठी अवघे पुणे झाले सज्ज\nपालिकेची तयारी : 555 मोबाइल टॉयलेट\n“स्वच्छ वारी’वर यंदाही प्रशासन देणार भर\nपुणे – पालखी सोहळ्यानिमित्त दोन दिवस शहरात मुक्कामी असलेल्या वारकऱ्यांसाठी पुणे शहर सज्ज झाले आहे. यानिमित्त महापालिकेनेही विशेष नियोजन केले आहे. वारी काळात यंदाही स्वच्छतेवर भर दिला जाणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. तर, पालखी विठोबा मंदिर आणि निवडुंग्या विठोबा मंदिरेही पालखीसाठी सजली आहेत.\nयात महापालिकेची सर्व सुलभ स्वच्छतागृहे मोफत ठेवण्यासह, शहरात पालखी मार्ग तसेच मुक्कामाच्या ठिकाणी सुमारे 555 मोबाइल टॉयलेट उपलब्ध करून दिली जाणार आहेत. पालखी मुक्कामासाठी आरोग्य, आपत्ती व्यवस्थापन तसेच शहर स्वच्छतेसाठी विशेष खबरदारी घेण्यात आली आहे.\nसंतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराज आणि जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज या दोन्ही पालख्यांचे पुण्यात दि.26 जून रोजी आगमन होत आहे. दि.27 रोजी त्यांचा मुक्काम असून, दि.28 जूनला पहाटे दोन्ही पालख्या पुढील मुक्कामासाठी प्रस्थान ठेवतील. त्या अनुषंगाने महापालिकेकडून याचे नियोजन करण्यात आले आहे. दरम्यान, सकाळी मंगळवारी सकाळी 11 वाजता संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखीचे स्वागत कुसमाडे कॉलनी येथे, तर दुपारी 3 ��ाजता संत तुकाराम महाराज पालखीचे पाटील इस्टेट येथे महापौर मुक्ता टिळक यांच्या उपस्थितीत स्वागत केले जाणार आहे.\nघनकचरा विभागाकडून पालखीच्या कालावधीत शहर स्वच्छ ठेवण्यासाठी तीन शिफ्टमध्ये स्वच्छता कर्मचाऱ्यांची फौज उतरविणार येणार आहे. पालखी सोहळा पुण्यात आल्यापासून तो शहराबाहेर जाईपर्यंत सतत स्वच्छता केली जाणार आहे. दोन्ही पालख्या भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत मुक्‍कामी असतात. त्यासाठी या भागासाठी अतिरिक्त 140 कर्मचारी स्वच्छतेसाठी दिले आहेत. 300 स्वच्छतागृहे मोफत असून स्वच्छतेसाठी 100 कर्मचारी वारीसोबत जाणार आहेत.\nअग्निशमन दलाच्या सुट्ट्या रद्द\nपालखी काळात सुरक्षेसाठी अग्निशमदलाच्या कर्मचाऱ्यांच्या सुट्टया रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच ज्या शाळांमध्ये वारकऱ्यांच्या निवासासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, तेथे अग्निरोधक सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. फुलेनगर तसेच वाकडेवाडी येथे नदीपात्रात वारकरी आंघोळीसाठी जात असल्याने तेथे जीव रक्षक पथक तैनात करण्यात आले असून पंढरपूरपर्यंत एक अग्निशमनगाडी तसेच पथक असणार आहे.\nरुग्णालये 24 तास सुरू\nपालखी मुक्काम असलेल्या परिसरातील महापालिकेची रुग्णालये 24 तास सुरू ठेवण्यात येणार आहेत. फिरत्या रुग्णालयातून मोफत आरोग्य सेवा पुरविली जाणार आहे. पालखी शहरात प्रवेश करताना तसेच हद्दीबाहेर जाताना महापालिकेचे फिरते वैद्यकीय पथकही पालखीत राहणार असून आरोग्य विभागाचे 1 पथकही पुणे ते पंढरपूर मार्गात सोबत असेल.\nपालखी सोहळयासाठी बुधवारी आणि गुरूवारी 24 तास पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. सुमारे 100 ठिकाणी सार्वजनिक नळकोंडाळी उभारण्यात आली असून पालखी मुक्कामाच्या भागातील महापालिकेच्या इमारतींची नळदुरूस्ती तसेच पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. काही ठिकाणी पाण्याचे टॅंकरही उपलब्ध करून दिले जाणार आहेत.\nराज्य वन्यजीव मंडळाच्या विचारार्थ प्रस्तावासाठी ड्रोन सर्व्हे आवश्यक – मुख्यमंत्री\nतंत्रशिक्षण प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया १० ते २५ ऑगस्टदरम्यान\nपिंपरी-चिंचवड शहर पुन्हा रेडझोनमध्ये\n#IPL2020 : कोकाकोला किंवा जिओची प्रायोजकता मिळणार\nखासदार प्रताप पाटील-चिखलीकर यांना करोना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida/rio-2016-olympics/narsingh-yadav-in-olympic-games-rio-2016-1287634/", "date_download": "2020-08-07T21:54:25Z", "digest": "sha1:XJLMEOT6Y7HQ4EKEI4RWUUCS7R2J3U4J", "length": 18453, "nlines": 203, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Narsingh Yadav in Olympic Games Rio 2016 | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nशार्कच्या पिल्लांच्या मासेमारीत वाढ\nसागरी किनारा मार्गचा भराव सुरक्षित\nरिओ २०१६ ऑलिम्पिक »\nफक्त नरसिंगच दोषी कसा\nफक्त नरसिंगच दोषी कसा\nभारताला संपूर्ण जगासमोर पडलेली ही सर्वात मोठी चपराक आहे.\nसामना सुरू होण्याच्या काही तासांपूर्वी ऑलिम्पिकसारख्या स्पर्धेतून बाहेर पडण्याची नामुष्की भारताचा मल्ल नरसिंग यादववर आली. चार वर्षांपासून तो ज्या क्षणाची वाट पाहात होता, जे स्वप्न त्याने देशवासीयांसाठी पाहिले होते ते उद्ध्वस्त झाले होते. ऑलिम्पिकमध्ये खेळता येणार नाही, हे ऐकल्यावर तो बेशुद्धच झाला. उत्तेजक सेवन प्रकरणात तो दोषी असल्याचा ठपका क्रीडा लवादाने ठेवला होता. पण या प्रकरणात फक्त नरसिंगच दोषी नाही तर भारतातील विविध संघटना, त्यांची कार्यपद्धती, संघटक, यंत्रणा यांचाही हा दारुण पराभव आहे. भारताला संपूर्ण जगासमोर पडलेली ही सर्वात मोठी चपराक आहे.\nनरसिंगविरुद्ध कारस्थान झाल्याची ‘री’ सारेच ओढत होते. पंतप्रधानांनी लक्ष घातल्यामुळे काही सकारात्मक गोष्टी घडल्या. त्याला ऑलिम्पिकला जायला मिळाले. पण त्यानंतर काय समस्या येऊ शकतात, याचा अभ्यास कोणीच केला नाही. ‘नाडा’ने कोणतेही सबळ पुरावे नसताना नरसिंगला निर्दोष ठरवले. पण जे दोषी आहेत त्यांना शोधण्यात यंत्रणेला अपयश आले. संघटकही गाफील राहिले. सारे काही अनुरूप करता येऊ शकते, असे त्यांना वाटले. याच वृत्तीने घात केला. भारतात नियम मोडल्यावर चिरीमिरी देऊन सुटता येते, पण कायद्याचे काटेकोर पालन बाहेरच्या देशांमध्ये होते, हे आपण विसरलो. या प्रकरणात ‘वाडा’ आणि क्रीडा लवादाचे काहीच चुकलेले नाही. त्यांनी निष्पक्षपणे हे प्रकरण हाताळले. क्रीडा लवादाच्या एकाही प्रश्नाचे उत्तर भारताच्या कोणत्याच संघटकाकडे नव्हते. या प्रकरणातून नरसिंग सहीसलामत सुटला असता, पण कसा या गोष्टीकडे कुणीच लक्ष दिले नाही.\nनरसिंगने आपल्या आहारात उत्तेजक मिसळल्याचे सांगितले होते. दिल्लीतील दोन कुस्तीपटू संशयितही होते. त्यांच्याविरोधात नरसिंगने पोलिसांमध्ये तक्रारही केली होती. या तक्रारीची गंभीर दखल कुणीही घेतली नाही. संघटक आणि पंतप्रधान यांनी या गोष्टीवर लक्ष दिले पाहिजे होते. आपल्या देशातील या घडीला असलेल्या सर्वोत्तम मल्ल्यांच्या बाबतीत असे घडत असताना यंत्रणा नेहमीसारखी भ्रष्टपणे वागली. या प्रकरणाचे गांभीर्य त्यांच्या लक्षात आले नाही की हे जाणूनबुजून करण्यात आले, याचा शोध घ्यायला हवा. कारण या प्रकरणात तपासाअंती जर हे दोघे दोषी आढळले असते तर नरसिंगसाठी आपल्याविरोधात कारस्थान झाल्याचा सबळ पुरावा मिळाला असता. हा पुरावा मिळाल्यावर नरसिंगला कुणीच थांबवू शकले नसते. त्याचबरोबर नरसिंगने ज्यांच्यावर अप्रत्यक्षपणे संशय घेतला, त्यांचीदेखील साधी चौकशी करण्यात यंत्रणा कुचकामी ठरली.\nजवळपास सारेच जण क्रिकेटची भलामण करत फिरत असतात. पण जर ही गोष्ट एखाद्या क्रिकेटपटूच्या बाबतीत घडली असती तर तो या प्रकरणातून सुटला असता. कारण क्रिकेट संघटनांनी फक्त पैसाच कमावला नाही, तर कोणत्या घडीला काय करायला हवे, हे ते जाणतात. खेळाडूंच्या हिताबरोबर त्यांना दूरदृष्टी आहे, हेदेखील मान्य करावे लागेल. हरभजन सिंगचे ‘मंकी गेट’ प्रकरण भीषण होते. पण सारे काही ‘मनोहरी’ झाले, कारण तसा वकील बीसीसीआयने नियुक्त केला होता. नरसिंगसाठी या संघटकांना चांगला वकीलदेखील शोधता आला नाही. क्रीडा लवादापुढे चांगला वकील न मिळाल्याने त्याच्यावर बंदी ओढवली, हेदेखील तेवढेच कटू असले तरी सत्य आहे. कारण नरसिंगच्या वकिलांना त्याची बाजूच मांडता आली नाही. चार तासांच्या सुनावणीदरम्यान क्रीडा लवादाने ज्या प्रश्नांच्या फैरी झाडल्या, ‘वाडा’ने जे प्रश्न उपस्थित केले, त्याचे उत्तर नरसिंगच्या वकिलांकडे नव्हते. भारतासारखे इथे न्यायालयाबाहेर प्रकरण मिटवता येत नाही, हे बहुतेक संघटक विसरले असावेत.\nभारतात मुळात क्रीडा संस्कृती नाही. खेळ आणि खेळाडूंचे महत्त्व नाही. त्यांचा आदर नाही. पायाभूत सुविधा नाहीत. खेळाडूंना हिणवण्याचे सर्वाधिक प्रकार भारतातच होत असावेत. एखाद्या खेळाडूने पदक पटकावल्यावर त्याच्यावर स्तुतिसुमनांचा वर्षांव होतो. पण या प्रक्रियेत असताना त्याला कोणी ओळखही दाखवत नाही. जिंकल्यावर डोक्यावर चढवायचे आणि वाईट झाल्यावर लचके तोडायची वृत्तीच आपली, त्याला कोण काय करणार नरसिंगवर हा घाला स्वकीयांपासूनच झाला. तोही एका खेळाडूकडूनच. मग कसले संस्कृती आणि संस्काराचे गोडवे आपण गायचे. नरसिंग यापुढे काय करेल सांगता येत नाही. तो त्याच्या सर्वोत्तम फॉर्मात होता. अशा वेळी ऑलिम्पिकसारख्या स्पर्धेत ही आपत्ती ओढवणे वाईटच. पण या प्रकरणात फक्त तोच दोषी नाही, तर संघटक, यंत्रणा करंटी ठरली, हे मान्य करायला हवे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nसुशांतच्या मृत्यूपूर्वी काही दिवस आधी रियाने मुंबईत घेतले दोन आलिशान फ्लॅट्स\nश्रुती मोदी आहे तरी कोण सुशांतच्या मृत्यूप्रकरणी CBI ने तिच्या विरोधात दाखल केला गुन्हा\nसुशांत सिंहच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे देण्यास रिया चक्रवर्तीचा विरोध, म्हणाली...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल शंकुतला देवींनी मृत्यूआधी केलेली 'ती' भविष्यवाणी ठरली खरी\nसोनू सूदच्या मदतीचा ओघ कायम; रशियात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना केलं एअरलिफ्ट\nराज्यातील ग्रामीण भागांमधील करोना प्रादुर्भाव चिंताजनक\nकंपनी सेक्रेटरी प्रवेश परीक्षा ऑनलाइन\nदेशात २४ तासांत ६२,५३८ रुग्ण\nमुंबईतील ७७ टक्के रुग्ण करोनामुक्त\nमशिदीच्या पायाभरणीस जाणार नाही - आदित्यनाथ\nवकील तूर्त अत्यावश्यक सेवेत नाहीत\nऑनलाइन वर्गाना प्राध्यापकांचा विरोध\nतंत्रशिक्षण पदविका प्रवेशप्रक्रिया सोमवारपासून\nमुंबईतील मॉल्समध्ये ‘आरोग्य सेतू’ची ग्राहकांवर सक्ती\nयूपीएससी गुणवंताशी सोमवारी संवाद\n1 रिलेत भारतीय पुरुष संघ बाद\n2 Rio 2016: गोल्फच्या अंतिम फेरीत अदिती अशोकची निराशजनक कामगिरी\n3 VIDEO: सुवर्णपदक जिंकल्यानंतर आनंदाच्या भरात तिने प्रशिक्षकालाच उचलून आपटले\nअजित पवार मनसे नगरसेवकावर भडकले; म्हणाले, \"आमचे चार मंत्री करोना पॉझिटिव्ह आलेत\"X", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/narayan-rane-new-mumbai-ashok-chavan-aurangabad-1057971/", "date_download": "2020-08-07T22:03:54Z", "digest": "sha1:B74MFCJH663Z3THJFUDVVU6EMBBZLCGL", "length": 14216, "nlines": 217, "source_domain": "www.loksatta.com", "title": "नवी मुंबईत राणे, तर औरंगाबादमध्ये चव्हाण | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nशार्कच्या पिल्लांच्या मासेमारीत वाढ\nसागरी किनारा मार्गचा भराव सुरक्षि��\nनवी मुंबईत राणे, तर औरंगाबादमध्ये चव्हाण\nनवी मुंबईत राणे, तर औरंगाबादमध्ये चव्हाण\nकाँग्रेसने नवी मुंबई, औरंगाबाद महापालिका तसेच ठाणे आणि पालघर जिल्हा परिषदांच्या निवडणुका गांभीर्याने घेतल्या आहेत.\nकाँग्रेसने नवी मुंबई, औरंगाबाद महापालिका तसेच ठाणे आणि पालघर जिल्हा परिषदांच्या निवडणुका गांभीर्याने घेतल्या आहेत. नवी मुंबईत नारायण राणे तर औरंगाबादची जबाबदारी अशोक चव्हाण या दोन माजी मुख्यमंत्र्यांकडे सोपविण्यात आली आहे.\nनवी मुंबईत गणेश नाईक यांना आव्हान देण्याकरिता काँग्रेसने नारायण राणे यांना उतरविले आहे. नाईक यांनी पक्ष बदलल्यास नवी मुंबईत राष्ट्रवादी कमकुवत होईल व त्याचा फायदा घेत पाय रोवण्याची काँग्रेसची योजना आहे. यातूनच काँग्रेसने राणे यांच्यासारख्या प्रभावी नेत्याकडे नवी मुंबईची जबाबदारी सोपविली आहे. औरंगाबादची जबाबदारी दुसरे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. औरंगाबादमध्ये यश मिळाल्यास अशोकरावांचा प्रदेशाध्यक्षपदाचा मार्ग मोकळा होऊ शकतो.\nठाणे जिल्हा परिषदेची जबाबदारी बाळासाहेब थोरात आणि हर्षवर्धन पाटील यांच्याकडे तर पालघरची जबाबदारी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे सोपविण्यात आल्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केली.\nदुष्काळग्रस्तांसाठी टोल फ्री नंबर\nदुष्काळग्रस्तांना मदत मिळावी या उद्देशाने काँग्रेसने टोल फ्री (०४०७१०१२२००) क्रमांक सुरू केला आहे.\nकृष्णवर्णीयांच्या हक्कासाठी लढा देऊन दक्षिण आफ्रिकेतून महात्मा गांधी मायदेशात परतले त्याला येत्या ९ तारखेस १०० वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने ९ जानेवारीला काँग्रेसच्या वतीने गेटवे ऑफ इंडिया ते मंत्रालयाजवळील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापर्यंत प्रेरणा यात्रा काढण्यात येणार आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nभाजपा- शिवसेना एकत्र आल्यास मी युतीतून बाहेर पडणार: नारायण राणे\nएकनाथ खडसे काँग्रेसमध्ये येणार असतील तर त्यांचे स्वागतच\nमी शिवसेना सोडेन असं कधीच वाटलं नव्हतं- नारायण राणे\nमराठा आरक्षणासाठी नोव्हेंबर पर्यंत वाट पाहावी : नारायण राणे\nराम कदमांना मुली पळवून आणण्यासाठी आमदार केलं का\nसुशांतच्या मृत्यूपूर्वी काही दिवस आधी रियाने मुंबईत घेतले दोन आलिशान फ्लॅट्स\nश्रुती मोदी आहे तरी कोण सुशांतच्या मृत्यूप्रकरणी CBI ने तिच्या विरोधात दाखल केला गुन्हा\nसुशांत सिंहच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे देण्यास रिया चक्रवर्तीचा विरोध, म्हणाली...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल शंकुतला देवींनी मृत्यूआधी केलेली 'ती' भविष्यवाणी ठरली खरी\nसोनू सूदच्या मदतीचा ओघ कायम; रशियात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना केलं एअरलिफ्ट\nराज्यातील ग्रामीण भागांमधील करोना प्रादुर्भाव चिंताजनक\nकंपनी सेक्रेटरी प्रवेश परीक्षा ऑनलाइन\nदेशात २४ तासांत ६२,५३८ रुग्ण\nमुंबईतील ७७ टक्के रुग्ण करोनामुक्त\nमशिदीच्या पायाभरणीस जाणार नाही - आदित्यनाथ\nवकील तूर्त अत्यावश्यक सेवेत नाहीत\nऑनलाइन वर्गाना प्राध्यापकांचा विरोध\nतंत्रशिक्षण पदविका प्रवेशप्रक्रिया सोमवारपासून\nमुंबईतील मॉल्समध्ये ‘आरोग्य सेतू’ची ग्राहकांवर सक्ती\nयूपीएससी गुणवंताशी सोमवारी संवाद\n1 प्रशासनात मोठे फेरबदल\n2 पोलिसांच्या ‘चिंधी’चोरीने खबऱ्यांनी पाठ फिरवली\n3 मंगळयान प्रवासातील धूमकेतूचे संकट दूर\nअजित पवार मनसे नगरसेवकावर भडकले; म्हणाले, \"आमचे चार मंत्री करोना पॉझिटिव्ह आलेत\"X\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\n‘महावितरण’कडे पैसे नसल्याने करण्यात आला ‘वीज बिल घोटाळा’; किरीट सोमैय्यांचा आरोप\nमुंबईत येताय… १४ दिवस क्वारंटाइनमध्ये राहावंच लागणार; महापालिकेनं घेतला निर्णय\nसुशांत सिंह मृत्यू प्रकरण: रिया चक्रवर्ती ईडी कार्यालयात दाखल, मनी लॉण्ड्रिंग प्रकरणी चौकशी\nभारत गणेशपुरेंनी सांगितला रात्रीच्या प्रवासातील धक्कादायक अनुभव\nVideo : वाळकेश्वरमधील आदी शंकराचार्यांच्या गुरूंच्या गुरूंचा मठ\nदुसऱ्या दिवशीही वाहतुकीचा खोळंबा\nटाळेबंदीने होरपळले, पावसाने झोडपले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mahaenews.com/154168/", "date_download": "2020-08-07T21:40:08Z", "digest": "sha1:QLVTJ4RAS3I5YZIDXWJ6HJ5XLKFS26NC", "length": 23008, "nlines": 237, "source_domain": "mahaenews.com", "title": "'वन नेशन, वन रेशनकार्ड'शी जोडली गेली चार राज्य | Mahaenews", "raw_content": "\n विमान अपघातात ठार झालेला पायलट महाराष्ट्राचा सुपुत्र, दीपक साठे यांनी गमावला जीव\n#CoronaVirus: कोरोना लस 225 रुपयांना उपलब्ध होणार, सिरम इन्स्टिट्यूटचा बिल गेट्स फाऊंडेशनसोबत 10 कोटी डोसचा करार\nविमानतळावर एअर इंडियाचं विमान क्रॅश, विमानाचे दोन तुकडे\nमुंबईत परतणाऱ्यांसाठी आता १४ दिवसांचा होम क्वारंटाइन; पालिकेचा निर्णय\nकोरोनाविरुद्धच्या लढाईत मोठं यश, १२ ऑगस्ट रोजी रशिया करणार लसीची नोंदणी\nSushant Sing Suicide Case: ईडीकडून रियाची कसून चौकशी, भाऊ शौविक कार्यालयात दाखल\n…जर… तर…पण…शिवसेना आज देशातील मोठा राष्ट्रीय पक्ष असता \nमुंबईसह राज्यभरात पावसाचा जोर ओसरला\n पाच दिवसात सोने दरात साडेतीन हजारांची वाढ, तोळ्याचा भाव तब्बल…\nपरदेश शिष्यवृत्तीसाठी इच्छुक विद्यार्थ्यांना सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचा दिलासा\nHome breaking-news ‘वन नेशन, वन रेशनकार्ड’शी जोडली गेली चार राज्य\n‘वन नेशन, वन रेशनकार्ड’शी जोडली गेली चार राज्य\nनवी दिल्ली : देशात आतापर्यंत २४ राज्यांमध्ये एक देश- एक रेशन कार्ड ही योजना लागू करण्यात आली आहे. केंद्रीय अन्न पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी याबाबत माहिती दिली आहे. या योजनेंतर्गत रेशन कार्डधारक देशात कोठेही कार्डचा वापर करू शकतो. .या व्यवस्थेत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत रेशनकार्ड धारक देशातील या २४ राज्यांतील कोणत्याही रेशनिंग दुकानातून धान्य माफक दरात विकत घेऊ शकतील.\nरामविलास पासवान यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मणिपूर, नागालँड, जम्मू-काश्मीर आणि उत्तराखंड या चार राज्यांमध्ये वन नेशन, वन रेशन कार्ड ही योजना राबवण्यात येणार आहे. आता या रेशन कार्ड पोर्टेबिलिटीची सुविधा २४ राज्यांमध्ये उपलब्ध असणार आहे.’ अशा आशयाचं ट्विट त्यांनी केलं.\nजी के कुशल नेतृत्व में मोदी2.0 सरकार की महत्वाकांक्षी #वन_नेशन_वन_राशनकार्ड योजना में आज 4 और राज्य मणिपुर, नागालैंड, जम्मू-कश्मीर और उत्तराखंड जुड़ गये हैं और अब कुल 24 राज्यों के बीच राशन कार्ड पोर्टेबिलिटी की सुविधा उपलब्ध हो गई है\nआंध्र प्रदेश, तेलंगणा, गुजरात, महाराष्ट्र, हरियाणा, राजस्थान, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, गोवा, झारखंड, त्रिपुरा, बिहार, उत्तर प्रदेश, पंजाब, हिमाचल प्रदेश, दीव आणि दमन या १७ राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांत ‘वन नेशन वन रेशनकार्ड’ ही योजना लागू करण्यात आली होती.\nत्यानंतर १ जूनपासून यात ओडिशा, मिझोरम आणि नागालँड या राज्यांचाही समावेश करण्यात आला. आता १ ऑगस्टपासून उत्तराखंड, नागालँड आणि मणिपूर, जम्मू-काश्मीर या राज्यांमधील नागरिकांना देखील या योजनेचा लाभ घेता येणार आहे.\nराज्यसभा खासदार अमरसिंग यांचं निधन\nदूध उत्पादकांच्या मागण्या मान्य न झाल्यास जिल्हाभरात दुधाचे टँकर फिरू देणार नाही – बबनराव लोणीकर\n विमान अपघातात ठार झालेला पायलट महाराष्ट्राचा सुपुत्र, दीपक साठे यांनी गमावला जीव\n#CoronaVirus: कोरोना लस 225 रुपयांना उपलब्ध होणार, सिरम इन्स्टिट्यूटचा बिल गेट्स फाऊंडेशनसोबत 10 कोटी डोसचा करार\nविमानतळावर एअर इंडियाचं विमान क्रॅश, विमानाचे दोन तुकडे\nमुंबईत परतणाऱ्यांसाठी आता १४ दिवसांचा होम क्वारंटाइन; पालिकेचा निर्णय\nकोरोनाविरुद्धच्या लढाईत मोठं यश, १२ ऑगस्ट रोजी रशिया करणार लसीची नोंदणी\nSushant Sing Suicide Case: ईडीकडून रियाची कसून चौकशी, भाऊ शौविक कार्यालयात दाखल\n…जर… तर…पण…शिवसेना आज देशातील मोठा राष्ट्रीय पक्ष असता \nमुंबईसह राज्यभरात पावसाचा जोर ओसरला\n पाच दिवसात सोने दरात साडेतीन हजारांची वाढ, तोळ्याचा भाव तब्बल…\nपरदेश शिष्यवृत्तीसाठी इच्छुक विद्यार्थ्यांना सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचा दिलासा\n विमान अपघातात ठार झालेला पायलट महाराष्ट्राचा सुपुत्र, दीपक साठे यांनी गमावला जीव\n#CoronaVirus: कोरोना लस 225 रुपयांना उपलब्ध होणार, सिरम इन्स्टिट्यूटचा बिल गेट्स फाऊंडेशनसोबत 10 कोटी डोसचा करार\nविमानतळावर एअर इंडियाचं विमान क्रॅश, विमानाचे दोन तुकडे\nमुंबईत परतणाऱ्यांसाठी आता १४ दिवसांचा होम क्वारंटाइन; पालिकेचा निर्णय\nकोरोनाविरुद्धच्या लढाईत मोठं यश, १२ ऑगस्ट रोजी रशिया करणार लसीची नोंदणी\nSushant Sing Suicide Case: ईडीकडून रियाची कसून चौकशी, भाऊ शौविक कार्यालयात दाखल\n…जर… तर…पण…शिवसेना आज देशातील मोठा राष्ट्रीय पक्ष असता \n विमान अपघातात ठार झालेला पायलट महाराष्ट्राचा सुपुत्र, दीपक साठे यांनी गमावला जीव\n#CoronaVirus: कोरोना लस 225 रुपयांना उपलब्ध होणार, सिरम इन्स्टिट्यूटचा बिल गेट्स फाऊंडेशनसोबत 10 कोटी डोसचा करार\nविमानतळावर एअर इंडियाचं विमान क्रॅश, विमानाचे दोन तुकडे\nमुंबईत परतणाऱ्यांसाठी आता १४ दिवसांचा होम क्वारंटाइन; पालिकेचा निर्णय\nकोरोनाविरुद्धच्या लढाईत मोठं यश, १२ ऑगस्ट रोजी रशिया करणार लसीची नोंदणी\nSushant Sing Suicide Case: ईडीकडून रियाची कसून चौकशी, भाऊ शौविक कार्यालयात दाखल\n…जर… तर…पण…शिवसेना आज देशातील मोठा राष्ट्रीय पक्ष असता \n विमान अपघातात ठार झालेला पायलट महाराष्ट्राचा सुपुत्र, दीपक साठे यांनी गमावला जीव\n#CoronaVirus: कोरोना लस 225 रुपयांना उपलब्ध होणार, सिरम इन्स्टिट्यूटचा बिल गेट्स फाऊंडेशनसोबत 10 कोटी डोसचा करार\nविमानतळावर एअर इंडियाचं विमान क्रॅश, विमानाचे दोन तुकडे\nमुंबईत परतणाऱ्यांसाठी आता १४ दिवसांचा होम क्वारंटाइन; पालिकेचा निर्णय\nकोरोनाविरुद्धच्या लढाईत मोठं यश, १२ ऑगस्ट रोजी रशिया करणार लसीची नोंदणी\nSushant Sing Suicide Case: ईडीकडून रियाची कसून चौकशी, भाऊ शौविक कार्यालयात दाखल\n…जर… तर…पण…शिवसेना आज देशातील मोठा राष्ट्रीय पक्ष असता \nमुंबईसह राज्यभरात पावसाचा जोर ओसरला\n पाच दिवसात सोने दरात साडेतीन हजारांची वाढ, तोळ्याचा भाव तब्बल…\nपरदेश शिष्यवृत्तीसाठी इच्छुक विद्यार्थ्यांना सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचा दिलासा\nअरबी समुद्रात 40 मैलावर अडकलेल्या मच्छिमारांची अखेर सुटका\nमला गुरांचा चाराही खावा लागला तरी चालेल, पण…: शोएब अख्तर\n‘लोकांनी घराबाहेर पडू नये, कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून मुंबईत साचू दिलं’ – प्रसाद लाड\n1 सप्टेंबर ते 14 नोव्हेंबर पासून टप्प्याटप्प्याने शाळा सुरु करण्यााचा केंद्र सरकारचा विचार\nनॉन चायनीज स्मार्टफोनवर जबरदस्त मिळतेय सूट\nएकनाथ खडसेंना वाढीव वीजबिलाचा ‘शॉक’, बिलात सूट देण्याची मागणी\nपंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली तर, सांगलीत कृष्णा नदीपात्रातही 15 बोटी तैनात\n#CoronaVirus: वर्षांवरील कलाकारांना पुन्हा शूटिंगची परवानगी, ठाकरे सरकारचा आदेश हायकोर्टाने बदलला\nनांदेडमधील भाजपा खासदार चिखलीकरांना कोरोनाची लागण\nएकनाथ खडसेंना महावितरणकडून 1 लाख 4 हजारांचे वाढीव वीज बिल\n#CoronaVirus | क्वारंटाईनमधून १२९ जण वरळी कोळीवाड्यात परतले\nशालेय अभ्यासक्रमात ‘शरद कमळ बघ’,यावर शरद पवार म्हणतात…\n‘छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव शौचालयाला\nउद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यात शरयू किनारी आरती नाही\n#Covid-19 | कार्यालये सुरु करण्यापूर्वी निर्जंतुक करणे बंधनकारक\nराज्याच्या अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या घोषणा\nकोरोनाचा संशयित रुग्ण रत्नागिरीत, शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल\nयेत्या दोन वर्षांत सर्व ग्रामपंचायती ऑप्टिकल फायबरने जोडणार : मुख्यमंत��री\nस्थायी समितीकडून तब्बल दोन कोटी ६६ हजार रुपयांची विकासकामे मंजूर\n१७०० कोटींच्या लेखापरीक्षणासाठीएक महिन्यात फायली उपलब्धकरून द्या: सीमा सावळे\nपिंपळे सौदागरमध्ये प्लॅस्टिक बॅग्ज वापराला बंदी\nराज्यात 1 लाखापर्यंत थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांची यादी मागवली\nराणीबागेमध्ये जाण्यास महापौर विश्वनाथ महाडेश्वर नाखुश\nकोयनेतून ३०७४ क्युसेकने विसर्ग…कर्नाटकची तहान भागविण्यासाठी पाणी\nमहिलांवरील अत्याचार कमी करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे : जया बच्चन\nतीचे संबंध ‘कासव’ गतीने सुधारत आहेत : उद्धव ठाकरे\nरिझर्व्ह बँकेचे नियम मोडल्याचा बँकांना फटका…राज्यातल्या १२ बँकांवर टाच\nनागरिकहो….’आधार’नं लिंक नसलेली बँक खाती बंद होणार\n विमान अपघातात ठार झालेला पायलट महाराष्ट्राचा सुपुत्र, दीपक साठे यांनी गमावला जीव\nआता, दररोज बदलणार पेट्रोल-डिझेलच्या किंमती\nmahaenews.com हे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nमुख्य कार्यालय : महाईन्यूज,पत्ता : विश्वकर्मा बिल्डींग, जे. के. सावंत मार्ग, दादर, मुंबई, २८.\nपुणे विभागीय कार्यालय : महाईन्यूज, विशाल ई-स्क्वेअर सिनेमा जवळ, पिंपरी -चिंचवड,पुणे ४११०१८\nउस्मानाबाद विभागीय कार्यालय : तांबरी, कलेक्टर निवासस्थानाच्या पाठीमागे, उस्मानाबाद.\nसोलापूर विभागीय कार्यालय: होडगी रोड, चेतन फौंड्रीसमोर, सोलापूर.\nकोल्हापूर विभागीय कार्यालय: जय गणेश बिल्डींग, सायबर चौक, विद्यापीठ रोड, कोल्हापूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/citizen-reporter/mumbai-local-news/illegal-parking/articleshow/71949756.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article2", "date_download": "2020-08-07T22:02:48Z", "digest": "sha1:XQPMD5UMPHVOXENVY4B5WF3N7T3JYG3U", "length": 8352, "nlines": 108, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nअंधेरी पूर्व , शेरे पंजाब, दत्त जगदंबा मार्ग. कित्येक नादुरूस्त वहाने मार्गावर उभी आह���त. रहदारीस अडथळा असून त्यात राजरोसपणे दारूकामपण चालते.कोण कारवाई करेल का\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\nडीपी दुरुस्त करा महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nसुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी रिया चक्रवर्तीला अटक होणार\n'संयुक्त राष्ट्रा'च्या गाडीतील आक्षेपार्ह सेक्स व्हिडिओ व्हायरल\nहरयाणा: सेक्स रॅकेट उघडकीस\nमार्क्ससाठी सेक्स घोटाळा: विरोधकांची CBI चौकशीची मागणी\nऔरंगाबादमध्ये जीवाची बाजी लावून तरुणांनी वाचवले बुडणाऱ्या तरुणाचे प्राण\nराफेल विमाने भारतात दाखल, नौदलाकडून स्वागत\nदेशचीनमधून बाहेर पडणाऱ्या विदेशी कंपन्यांना गुजरातचे रेड कार्पेट\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\nLive: कोल्हापूरात दिवसभरात २४० करोना बाधित रुग्ण आढळले\nनागपूरअनैतिक संबंधात अडचण ठरणाऱ्या पतीची प्रियकराच्या मदतीने हत्या\nअन्य खेळ'राम मंदिराच्या भूमी पुजनाची शिळा अनेकांच्या छातीवर ठेवलीए' मोदीविरोधकांना डिवचले\nमुंबईएअर इंडिया विमान अपघातात महाराष्ट्रातील वैमानिकाचा मृत्यू\nमुंबईरिया चक्रवर्तीची ८ तास चौकशी; कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता\nदेशकेरळमध्ये भीषण विमान अपघात; दोन पायलटसह १४ जण ठार\nदेशकेरळ विमान दुर्घटना टेबलटॉप रनवेमुळे समजून घ्या दुर्घटनेचं कारण\nविज्ञान-तंत्रज्ञानइंडियन ब्रँड Shinco चे ३ जबरदस्त टीव्ही लाँच, जाणून घ्या किंमत-फीचर्स\nकार-बाइककिआ सॉनेटपासून टाटा HBX पर्यंत, ऑगस्टमध्ये या ४ कार येताहेत\nरिलेशनशिपभावाच्या संगतीत बहिण बनू शकते एक चांगली व्यक्ती, आम्ही नाही विज्ञान म्हणतंय हे\nआजचं भविष्यमकर : स्वतःच्या आनंदात रममाण व्हाल; वाचा, आजचे राशीभविष्य\nमोबाइलसर्वात जास्त विकला जाणारा अँड्रॉयड फोन झाला स्वस्त; नवी किंमत पाहा\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.krushival.in/raigad/other/heavy-rains-lashed-raigad-high-alert-till-9-july", "date_download": "2020-08-07T20:35:17Z", "digest": "sha1:WYM3VPDLFWPLGIW2LZRSBJN7ZB7LHNIW", "length": 9276, "nlines": 96, "source_domain": "www.krushival.in", "title": "Raigad | मुसळधार पावसाने रायगडला झोडपले | मराठी बातम्या - कृषीवल | Top Marathi News |Today news in Marathi | Latest News in Marathi | krushival.in", "raw_content": "\nई - पेपर रायगड\nमुसळधार पावसाने रायगडला झोडपले\nमुसळधार पावसाने रायगडला झोडपले\nरविवारपासून सुरू असलेल्या पावसाने गेल्या 12 तासात रायगडला चांगलेच झोडपून काढले. जिल्ह्याच्या अनेक भागात अधून मधून जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, 8 जुलै तसे 9 जुलै रोजी मुंबई, ठाणे, पालघरसह रायगडच्या विविध भागांत जोरदार पाऊस पडणार असल्याचा इशारा मुंबई प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्राकडून देण्यात आला आहे. वादळी वार्‍यामुळे अनेक भागात भीतीचे वातावरण पसरले होते.\nअलिबागसह, म्हसळा, श्रीवर्धन, पेण, रोहा, खालापूर, म्हसळा, कर्जत भागात पावसाचा जोर अधिक आहे. अन्य भागातही अधून मधून पावसाच्या सरी कोसळत आहेत. सखल भागात पाणी साचले आहे. रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून वाट काढताना वाहनचालक आणि पादचारी याना कसरत करावी लागते आहे. पावसामुळे कुंडलिका, काळ, सावित्री, अंबा, भोगावती नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. कुंडलिका नदीची पाणी पातळी इशारा पातळीच्या वर गेली आहे. छोटया नद्या तसेच गावाजवळचे ओहोळ भरभरून वाहत आहेत. त्यामुळे रायगड जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला असून आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे . दरम्यान पावसाबरोबर जोरदार वारेदेखील वहात आहेत त्यामुळे काही भागात वीज पुरवठा खंडित झाला आहे. दरम्यान आज सकाळी संपलेल्या 24 तासात जिल्ह्यात 50 मिलिमिटरच्या सरासरीने 893 मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे.\nरायगडात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस पडतो आहे. सलग पडणार्या या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. मुसळधार पावसाबरोबर जोरदार वारे वाहत असल्याने नागरिकांच्या हृदयाचे ठोके वाढत आहेत. 3 जूनला झालेल्या चक्रीवादळाच्या आठवणी अजून ताज्या असल्याने, नागरिक वादळी वारे वहायला लागल्यावर घबराट पसरत आहे. दरम्यान काही भागात नुकतेच बसवलेले पत्र पुन्हा उडून गेल्याच्या घटना घडल्याचे वृत्त आहे. सोमवारी सकाळपासूनच जिल्ह्याच्या विविध भागात जोरदार पाऊस कोसळत होता. मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र केंद्राने आज (7 जुलै) दुपारी साडेबारा वाजता दिलेल्या अंदाजानुसार, कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मंगळवारसह, बुधवार व गुरुवारपर्यंत मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.\nगणपतराव देशमुख यांना आबासाहेब वीर पुरस्कार जाहीर\nआगरदांडा येथील जेट्टी खुली न केल्यास मच्छीमारांचे आंदोलन\nसोन्याच्या दरात विक्रमी वाढ ; प्रती तोळा 56 हजारांवर\nबदनामी प्रकरणी आठ आरोपींवर\nअलिबाग तालुक्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 80 टक्क्यांवर;\nतिसर्‍या दिवशी मृतदेह सापडला\nदेशातील पहिली किसान रेल्वेगाडी धावली..\nश्रीवर्धन परिवहन आगारातून लांब पल्ल्याच्या बस फेर्‍या\nसोन्याच्या दरात विक्रमी वाढ ; प्रती तोळा 56 हजारांवर\nबदनामी प्रकरणी आठ आरोपींवर\nदेशातील पहिली किसान रेल्वेगाडी धावली..\nश्रीवर्धन परिवहन आगारातून लांब पल्ल्याच्या बस फेर्‍या\nमाणगाव तालुक्यात 300 रुग्णांची कोरोनवर मात\nउरण तालुक्यात वीज पुरवठा....\nरस्त्यामध्ये सापडलेल्या मनोरुग्ण महिलेला मिळणार उपचार\nखासगी रुग्णालयांकडून होणारी अवाजवी शुल्क आकारणी....\nमहाड शहरातील व्यावसायिकांचे आतोनात नुकसान\nतीन हजार प्रवाशांकडून एसटीचे आरक्षण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/current-affairs-24-september-2019/", "date_download": "2020-08-07T20:57:04Z", "digest": "sha1:PJMSEHDRN2RBMZFVGH6UOYZFPMB6NO3J", "length": 18638, "nlines": 114, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Top 10 Current Affairs 24 September 2019 - Chalu Ghadamodi", "raw_content": "\n(AIIMS) अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत 3803 जागांसाठी भरती (ACTREC) टाटा स्मारक केंद्राच्या ACTREC मध्ये 145+जागांसाठी भरती [मुदतवाढ] IBPS मार्फत 'प्रोबेशनरी ऑफिसर/मॅनेजमेंट ट्रेनी' पदांच्या 1417 जागांसाठी भरती (MAHA TET) महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2019 निकाल (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2020 (NSC) राष्ट्रीय बियाणे महामंडळात 220 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (UPSC CDS) UPSC मार्फत संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (CDS- II) 2020 (NCL) नॉर्थर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये 1007 जागांसाठी भरती (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘कॉन्स्टेबल’ पदाच्या 5846 जागांसाठी मेगा भरती (ITI) औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रवेश प्रक्रिया 2020-21 (NBE) राष्ट्रीय परीक्षा मंडळात 90 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (SEBI) सिक्युरिटीज् & एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया मध्ये 147 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (VVCMC) वसई विरार शहर महानगरपालिकेत 168 जागांसाठी भरती (Indian Army) भारतीय सैन्य भरती 2020 महाराष्ट्र SSC -10 वी निकाल 2020 - SSC Result (ONGC) तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात अप्रेंटिस पदांच्या 4182 जागांसाठी भरती (AAI) भारतीय विमानतळ प्राधिकरणात 180 जागांसाठी भरती (SBI CBO) भारतीय स्टेट बँकेत CBO पदाच्या 3850 जागांसाठी भरती (NIRDPR) राष्ट्रीय ग्रामीण विकास व पंचायती राज संस्थेत 510 जागांसाठी भरती (CRPF) केंद्रीय राखीव पोलीस दलात 789 जागांसाठी भरती (BMC) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 245 जागांसाठी भरती (NMMC) नवी मुंबई महानगरपालिकेत 5543 जागांसाठी भरती (UCIL) युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये 136 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (DRDO) संरक्षण संशोधन व विकास संघटनेत 311 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (NTPC) नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये 275 जागांसाठी भरती (NIRRH) राष्ट्रीय प्रजनन आरोग्य संशोधन संस्थेत विविध पदांची भरती (RCFL) राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लि. मध्ये 393 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (MMRDA) मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत मेगा भरती 2020 (MMRC) मुंबई मेट्रो रेल्वेत 5637 जागांसाठी मेगा भरती\nवर्तमान भरती: 2020 | प्रवेशपत्र | निकाल\nपीएम मोदी यांनी न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणीस हवामान कृती समिटला संबोधित केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्बन फूटप्रिंट कमी करण्यासाठी शिक्षणासह सर्वसमावेशक दृष्टिकोन मागविला आहे.\nकेंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जाहीर केले आहे की 2021 मध्ये येत्या जनगणनेत डेटा संकलनासाठी मोबाइल ॲप वापरले जाईल. 2021 च्या जनगणनेवर तसेच राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (एनपीआर) तयार करण्यासाठी केंद्रा 12,000 कोटी रुपये खर्च करणार असल्याचेही शहा म्हणाले.\nविज्ञान आणि तंत्रज्ञान आणि आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी नवजात बालकांच्या अनुवांशिक आजारावर उपाय म्हणून ‘यूएमआयएमडी’ उपक्रम राबविला. UMMID म्हणजे ‘इनहेरिटेड डिसऑर्डरचे व्यवस्थापन आणि उपचाराच्या विशिष्ट पद्धती’.\nनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिजास्टर मॅनेजमेंट नवी दिल्लीत पोस्ट आपत्ती निवारण विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करीत आहे. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून गृह राज्यमंत्री नित्यानंद राय असतील.\nगोदावर्ती वेंकट श्रीनिवास यांना डकार येथे निवासस्थानासह गिनिया-बिसाऊ प्रजासत्ताकातील भारताचे पुढील राजदूत म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.\nपैसालो डिजीटलने भारतातील ���्रमुख सार्वजनिक बँक, बँक ऑफ महाराष्ट्र (बीओएम) यांच्याबरोबर कर्जाच्या दुसर्‍या सह-उत्पत्तीवर स्वाक्षरी केली.\nखासगी क्षेत्रातील ICICI बँक येत्या आर्थिक वर्षात 450 शाखा उघडण्याच्या विचारात आहे. नियोजित 450 शाखांपैकी 320 शाखा यापूर्वीच जोडल्या गेल्या आहेत.\nऊर्जा मंत्रालयाने दि.23 सप्टेंबर रोजी दिल्लीत एमएसएमई क्षेत्रातील ऊर्जा कार्यक्षमता कॉन्क्लेव्ह घेतली. या कॉन्क्लेव्हचे उद्घाटन केंद्रीय सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग मंत्री (MSME) श्री नितीन गडकरी आणि केंद्रीय ऊर्जा व नवीन व नूतनीकरणयोग्य ऊर्जा राज्यमंत्री श्री. आर. के. सिंह यांनी संयुक्तपणे केले.\nभारतीय निवडणूक आयोगाने (ECI) आगामी महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीसाठी दोन माजी भारतीय महसूल सेवा अधिका-यांना (IRS) विशेष खर्च निरीक्षक म्हणून नियुक्त केले आहे. निरीक्षक सुधा मधु महाजन आणि श्री बी मुरली कुमार हे आहेत.\nकेंद्राने 20 राष्ट्रीय केंद्रे (NCE)स्थापित करण्याची घोषणा केली आहे. या केंद्रामध्ये एलिट ॲथलिट्ससाठी एकच योजना असेल. त्याच कॅम्पसमधील खेळाडूंमधील प्रशिक्षण आणि इतर सुविधांमधील भेदभाव संपविण्याच्या उद्देशाने या हालचाली केल्या आहेत.\nPrevious (Punjab & Sind Bank) पंजाब & सिंध बँकेत 168 जागांसाठी भरती\n» IBPS मार्फत ‘प्रोबेशनरी ऑफिसर/मॅनेजमेंट ट्रेनी’ पदांच्या 1417 जागांसाठी भरती\n» (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘कॉन्स्टेबल’ पदाच्या 5846 जागांसाठी मेगा भरती\n» (AIIMS) अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत 3803 जागांसाठी भरती\n» (SBI CBO) भारतीय स्टेट बँकेत CBO पदाच्या 3850 जागांसाठी भरती\n» (CRPF) केंद्रीय राखीव पोलीस दलात 789 जागांसाठी भरती\n» (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2020\n» (NSC) राष्ट्रीय बियाणे महामंडळात 220 जागांसाठी भरती\n» (MMRC) मुंबई मेट्रो रेल्वेत 5637 जागांसाठी मेगा भरती\n» (MMRDA) मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात 16726 जागांसाठी मेगा भरती\n» (NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात मेगा भरती\n» (MPSC) सहायक मोटार वाहन निरीक्षक पूर्व परीक्षा-2020 प्रवेशपत्र\n» (Vizag Steel) राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड- 188 मॅनेजमेंट ट्रेनी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (IAF) भारतीय हवाई दल एयरमन (ग्रुप X & Y - 01/2021) प्रवेशपत्र\n» (MAHA TET) महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा- 2019 अंतरिम निकाल\n» (UPSC Civil Service) नागरी सेवा (मुख्य) परीक्षा 2019 अंतिम निकाल\n» MPSC सुधारित वेळापत���रक\n» CBSE 10वी/12वी परीक्षांचे वेळापत्रक\n» JEE, NEET परीक्षा जुलै-ऑगस्ट होणार \nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vruthanta-news/robbery-in-nashik-2-672873/", "date_download": "2020-08-07T21:57:05Z", "digest": "sha1:N4QI7WW7ZFW6MW7PCOABYTZMHDSH5KZV", "length": 15264, "nlines": 205, "source_domain": "www.loksatta.com", "title": "सिंहस्थाच्या नियोजनात पोलीस गुंग, तर चोरटय़ांची आधीच ‘पर्वणी’ | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nशार्कच्या पिल्लांच्या मासेमारीत वाढ\nसागरी किनारा मार्गचा भराव सुरक्षित\nसिंहस्थाच्या नियोजनात पोलीस गुंग, तर चोरटय़ांची आधीच ‘पर्वणी’\nसिंहस्थाच्या नियोजनात पोलीस गुंग, तर चोरटय़ांची आधीच ‘पर्वणी’\nपुढील वर्षी येथे होणाऱ्या सिंहस्थात कायदा व सुव्यवस्था राखण्यासंदर्भात कोणकोणत्या उपाययोजना करण्यात येतील, या संदर्भात सूक्ष्मपणे अभ्यास करून नियोजनात गुंग असलेल्या पोलीस आयुक्तांचे\nपुढील वर्षी येथे होणाऱ्या सिंहस्थात कायदा व सुव्यवस्था राखण्यासंदर्भात कोणकोणत्या उपाययोजना करण्यात येतील, या संदर्भात सूक्ष्मपणे अभ्यास करून नियोजनात गुंग असलेल्या पोलीस आयुक्तांचे विद्यमान परिस्थितीकडे किंचितसे दुर्लक्ष होताच चोरटे सिंहस्थाआधीच पर्वणी साधत असल्याचे काही दिवसांपासून दिसून येत आहे.\nशहरात सोनसाखळी चोरांचा हैदोस कमी म्हणून की काय बुधवारी पहाटे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या रविवार कारंजा परिसरात काही दुकाने फोडण्यात आली. चोरीचा माल वाहून नेण्यासाठी चोरटय़ांनी चक्क ट्रकच आणल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसून आल्याने पोलिसांचा चोरटय़ांना कसा कोणताही धाक उरला नाही ते स्पष्ट होत असल्याची भावना नाशिककर व्यक्त करीत आहेत. सतत गजबजलेल्या परिसरात पद्धतशीरपणे दुकानांमधून चोरीच्या घटना घडत असल्यास शहराच्या इतर भागांत कायदा व सुव्यवस्थेची काय परिस्थिती असेल ते विचारणेही नको. गुन्हेगारांना पळता भुई थोडी करणारे पोलीस आयुक्त कुलवंत कुमार सरंगल यांनीही नाशिकच्या गुन्हेगारांसमोर गुडघे टेकले की काय, अशी शंका नाशिककरांच्या मनात निर्माण होत आहे. विशेष म्हणजे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या रिक्षाचालक, दुचाकीधारकांकडून पोलिसांनाच मारहाण होण्याचे प्रकार घडत असतानाही पोलिसांकडून कोणतेच कठोर उपाय करण्यात येत नसल्याने सर्वसामान्य हैराण झाले आहेत. मागील आठवडय़ात सोनसाखळी चोरटय़ांनी शहरात धुडगूस घातला. दोन दिवसांत पाच ते सहा ठिकाणी महिलांच्या अंगावरील दागिने हिसकावत चोरटय़ांनी पळ काढला. त्यानंतर पोलिसांनी नाकेबंदी सुरू केली. वास्तविक सोनसाखळी चोरीची पहिली तक्रार आल्यानंतर त्वरित शहराच्या इतर भागांमध्येही नाकेबंदी करण्यात आली असती तर किमान काही महिलांचे दागिने ओरबाडण्यापासून राहिले असते. पोलिसांच्या नाकेबंदीत शरीराने धिप्पाड आणि गुंडासारख्या दिसणाऱ्यांकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करण्यात येऊन किरकोळ देहयष्टीच्या वाहनधारकांवरच पोलीस दादागिरी दाखवीत असल्याचे नाशिककरांचे म्हणणे आहे. आयुक्तांनी आपल्या प्रतिमेस जागत शहरातील कायदा व सुव्यवस्था परिस्थितीवर संपूर्णपणे नियंत्रण मिळविण्याची गरज असून नाशिककरांची त्यांच्याकडून गुन्हेगारांविरोधात कठोर कारवाईची अपेक्षा आहे. शहरात आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर अवघ्या काही दिवसांत सरंगल यांनी ज्याप्रमाणे आपला दरारा निर्माण केला होता, तो दरारा अलीकडे कमी झाल्यासारखे दिसत असून त्यांनी\nपुन्हा आपले रौद्ररूप दाखविण्याची गरज व्यक्त होत आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nजुलैमध्ये भूकंप होणार, शिवसेना भाजपला धक्का देण्याच्या तयारीत\nतपासचक्र : क्रौर्याची परिसीमा गाठणारे जेरबंद\nचोरांची होंडा सिटीवर नजर; ड्रग्स विकत घेण्यासाठी चारचाकी गाड्यांची चोरी\nफेसबुकवरुन न्यूड कॉल करुन महाराष्ट्रातील ६५८ महिलांना छळणाऱ्या भामटयाला अखेर अटक\nदरोडेखोरांनी लग्नाच्या वऱ्हाला लुटले, नवरी मुलीची गोळी झाडून हत्या\nसुशांतच्या मृत्यूपूर्वी काही दिवस आधी रियाने मुंबईत घेतले दोन आलिशान फ्लॅट्स\nश्रुती मोदी आहे तरी कोण सुशांतच्या मृत्यूप्रकरणी CBI ने तिच्या विरोधात दाखल केला गुन्हा\nसुशांत सिंहच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे देण्यास रिया चक्रवर्तीचा विरोध, म्हणाली...\nपंतप्रधान नरेंद���र मोदींबद्दल शंकुतला देवींनी मृत्यूआधी केलेली 'ती' भविष्यवाणी ठरली खरी\nसोनू सूदच्या मदतीचा ओघ कायम; रशियात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना केलं एअरलिफ्ट\nराज्यातील ग्रामीण भागांमधील करोना प्रादुर्भाव चिंताजनक\nकंपनी सेक्रेटरी प्रवेश परीक्षा ऑनलाइन\nदेशात २४ तासांत ६२,५३८ रुग्ण\nमुंबईतील ७७ टक्के रुग्ण करोनामुक्त\nमशिदीच्या पायाभरणीस जाणार नाही - आदित्यनाथ\nवकील तूर्त अत्यावश्यक सेवेत नाहीत\nऑनलाइन वर्गाना प्राध्यापकांचा विरोध\nतंत्रशिक्षण पदविका प्रवेशप्रक्रिया सोमवारपासून\nमुंबईतील मॉल्समध्ये ‘आरोग्य सेतू’ची ग्राहकांवर सक्ती\nयूपीएससी गुणवंताशी सोमवारी संवाद\n1 अन्नदानामुळे गंगाघाटास बकाल स्वरूप\n2 झटपट श्रीमंतीच्या मोहजालाचा फास\n3 जिल्ह्यत पावसाची रिमझीम\nअजित पवार मनसे नगरसेवकावर भडकले; म्हणाले, \"आमचे चार मंत्री करोना पॉझिटिव्ह आलेत\"X", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://dainikekmat.com/business/today-the-gold-price-including-gst-is-rs-54828-per-ounce-24652/", "date_download": "2020-08-07T20:52:16Z", "digest": "sha1:MAM2IH5AEJHA7N2B3KIETY2BXMTACTC2", "length": 11242, "nlines": 179, "source_domain": "dainikekmat.com", "title": "आज सोन्याचा भाव जीएसटीसह तब्बल 54 हजार 828 रुपये प्रतितोळा - पुरोगामी विचाराचे एकमत", "raw_content": "\nHome उद्योगजगत आज सोन्याचा भाव जीएसटीसह तब्बल 54 हजार 828 रुपये प्रतितोळा\nआज सोन्याचा भाव जीएसटीसह तब्बल 54 हजार 828 रुपये प्रतितोळा\nमुंबई : गेल्या 24 तासात सोन्याचा भाव तब्बल 3 हजार रुपयांनी वाढला आहे. मुंबईतील सोन्याचा भाव 54 हजाराच्या पुढे गेला आहे. मुंबईत आज सोन्याचा भाव जीएसटीसह तब्बल 54 हजार 828 रुपये प्रतितोळा इतका आहे.\nसोन्या-चांदीचे भाव गगनाला भिडले आहेत. दुसरीकडे पुण्यात सोन्याचे आजचे दर 54 हजार तोळ्यापर्यंत गेले आहेत. तर चांदीचे दर 70 हजार किलोपर्यंत पोहोचले आहेत.\nवाढत्या सोन्याच्या किमतीमुळे सोनं सामान्यांच्या आवाक्याबाहेर जात असल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे सराफा व्यवसायिकांचीही चिंता वाढली आहे. गेल्या दीड वर्षातील सोन्याची सर्वात मोठी दरवाढ आहे, तर गेल्या चार महिन्यात चांदीचे दर दुप्पट झाले असल्याची माहिती रांका ज्वेलसर्च संचालक वस्तूपाल रांका यांनी दिली. आंतरराष्ट्रीय बाजाराचा सोने चांदीचे दरवाढीवर परिणाम होत असल्याचंही वस्तूपाल रांका यांनी सांगितलंय.\nलॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आल्यानंतर सराफ बाजार हळूहळू पूर्वपदावर येत आहे. असे असले तरी कमोडिटी मार्केटमध्ये असलेले उच्चांकी भाव आता प्रत्यक्ष बाजार सुरु झाल्यानंतरही कायम आहेत. अशीच परिस्थिती कायम राहिली, तर सोन्याचे भाव अजून वाढण्याची शक्यता आहे.\nRead More नव्या सातबाऱ्यामध्ये होतील हे 11 मोठे बदल\nPrevious articleराम मंदिरासाठी मोरारी बापू यांनी पाच कोटी रुपयांची देणगी देण्याची केली घोषणा\nNext articleवीज बिलांच्या मुद्यावर मनसे गप्प राहील अशी समजूत करुन घेऊ नये -राज ठाकरे\nआता सोन्यावर मिळणार तब्बल इतकं कर्ज\nनवी दिल्ली: रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत पतधोरण जाहीर केले. फइकने व्याज दरात कोणताही बदल केला नाही. बँकेने रेपो रेट...\nसोने, चांदी आणखी उच्चांकी स्तरावर\nनवी दिल्ली : अपेक्षेप्रमाणे सोन्या आणि चांदीच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. जुलै महिन्याच्या अखेरच्या दिवशी सोन्याने आतापर्यंतची सर्वोच्च पातळी गाठली. आज सोन्याचा भाव...\nआता ६५ हजारांवर जाणार सोन्याचा दर\nमुंबई : गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमती रोज वाढत आहेत. शुक्रवारी मुंबईत सोन्याचा दर १० ग्रॅमसाठी ५० हजार ९१९ या विक्रमी स्तरावर होता, तर...\nचीनमध्ये सर्वात मोठा घोटाळा : देशातील 83 टन सोनं निघालं बनावट\nचले तो चॉँद तक....नही तो रात तक... नवी दिल्ली : चले तो चॉँद तक....नही तो रात तक...असे चिन च्या वस्तूंबद्दल बोलले जाते. दुकानात तुम्ही गेलात...\n24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति तोळा 46996 रुपये\nनवी दिल्ली, 22 मे : सध्या देशामध्ये लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू आहे. यावेळी सराफा मार्केट बंद असले तरी सोन्याच्या किंमतीमध्ये काहीसा चढउतार रोज पाहायला मिळत...\nबारामतीत एकाच दिवसात तब्बल 3 कोटी रुपयांच्या दागिन्यांची विक्री\nबारामती- बारामतीत लाॅकडाऊन सुरु झाल्यापासून आज पहिल्यांदाच सराफाची दुकानं सुरु करण्यात आली. दुकांनात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. एकाच दिवसात तब्बल 3 कोटी रुपयांचं...\nखाजगी रुग्णालये ताब्यात घेण्याचा आदेश\nधावपट्टीवरून घसरून दरीत कोसळले विमान\nरुग्णसंख्यावाढीचा देशात नवा उच्चांक\nसप्टेंबरपासून शाळेची घंटा वाजणार\nबासमती तांदळावरून दोन मुख्यमंत्र्यांत जुंपली\nखाजगी रुग्णालये ताब्यात घेण्याचा आदेश\nधावपट्टीवरून घसरून दरीत कोसळले विमान\nरुग्णसंख्यावाढीचा देशात नवा ��च्चांक\nसप्टेंबरपासून शाळेची घंटा वाजणार\nबासमती तांदळावरून दोन मुख्यमंत्र्यांत जुंपली\nधक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर\nलातूर ब्रेकिंग : लातूर शहरात आज १० कोरोना पॉजिटीव्ह आढळले\nतिस-या दिवशीही लातूर घरात\nखाजगी रुग्णालये ताब्यात घेण्याचा आदेश\nधावपट्टीवरून घसरून दरीत कोसळले विमान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://grahak.maharashtra.gov.in/1123/E-filling", "date_download": "2020-08-07T20:26:10Z", "digest": "sha1:TII5XNYSOFY77VSHSZ6B5TEQKEID6QVP", "length": 3109, "nlines": 38, "source_domain": "grahak.maharashtra.gov.in", "title": "ई-फायलिंग-महाराष्ट्र राज्य उपभोक्ता विवाद निवारण आयोग, महाराष्ट्र, भारत", "raw_content": "\nराज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग, महाराष्ट्र\nतुम्ही आता येथे आहात :\nराज्‍य आयोग व जिल्‍हा मंचामध्‍ये तक्रार ई-फायलिंगद्वारे दाखल करणे\nराज्‍य आयोग व जिल्‍हा मंचामध्‍ये तक्रार दाखल करण्‍याकरीता शासन निर्णय क्र. संकीर्ण-2016/820/प्र.क्र. 16/ग्रासं.4 दि. 13.04.2018 अन्‍वये ई फायलिंगची सुविधा Consumer Connect- M/s In-Solution Global Limited यांच्‍याकडून उपलब्‍ध करून देण्‍यात आलेली आहे. सदरची सुविधा हि पूर्णपणे ऐच्छिक व सशुल्‍क आहे. सदर माध्‍यमातून केवळ तक्रार दाखल करता येईल. तक्रार दाखल केल्‍यानंतर सुनावणी करीता व इतर कार्यवाहीकरीता आयोगासमोर किंवा संबधित मंचासमोर उपस्थित राहणे आवश्‍यक आहे याची कृपया नोंद घ्‍यावी.\nई-फायलिंगकरीता येथे क्लिक करा - ConsumerConnect E-Filling\nतक्रार दाखल करण्याची पद्धत\n© राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग, महाराष्ट्र, भारत\nयांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AE_%E0%A4%8F%E0%A4%A1%E0%A5%81%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1_%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%AC%E0%A4%B0", "date_download": "2020-08-07T22:29:18Z", "digest": "sha1:4L4ZRFUHHCZJTQWISBF3CLYPDVRMQHYV", "length": 3482, "nlines": 40, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "विल्हेल्म एडुआर्ड वेबर - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nविल्हेल्म एडुआर्ड वेबर (जर्मन: Wilhelm Eduard Weber) (ऑक्टोबर २४, इ.स. १८०४ - जून २३, इ.स. १८९१) हे एक जर्मन भौतिकशास्त्रज्ञ होते. कार्ल फ्रीदरिश गाउस यांच्याबरोबर त्यांनी पहिल्या विद्युतचुंबकीय टेलिग्राफाचा आविष्कार घडवला होता.\nपूर्ण नाव विल्हेल्म एडुआर्ड वेबर\nजन्म ऑक्टोबर २४, इ.स. १८०४\nमृत्यू जून २३, इ.स. १८९१\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अ���तर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २३ जून २०१५ रोजी १५:४९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80", "date_download": "2020-08-07T21:51:11Z", "digest": "sha1:FL356DXD7KSXO7J6MFIJ7F4KU7XOBUQN", "length": 2565, "nlines": 30, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "व्यापारी - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ७ जून २०१९ रोजी १६:१० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathitart-government-guarantee-center-demand-soybean-producer-farmers-24006", "date_download": "2020-08-07T21:44:17Z", "digest": "sha1:Q5QSYE4Z3MJIJMBEQR6TMTD72GDNGKDH", "length": 14982, "nlines": 157, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in marathi;tart Government Guarantee Center: Demand for Soybean Producer Farmers | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशासकीय हमीभाव केंद्र सुरू करा ः सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची मागणी\nशासकीय हमीभाव केंद्र सुरू करा ः सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची मागणी\nशुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019\nदारव्हा, यवतमाळ ः बाजारात नव्या सोयाबीनची आवक सुरू झाली आहे. त्यामुळे आत्तापासूनच सोयाबीन नोंदणी सुरू करून शासकीय खरेदीचा पर्या��� शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी तालुक्‍यातील शेतकऱ्यांमधून होत आहे.\nदारव्हा, यवतमाळ ः बाजारात नव्या सोयाबीनची आवक सुरू झाली आहे. त्यामुळे आत्तापासूनच सोयाबीन नोंदणी सुरू करून शासकीय खरेदीचा पर्याय शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी तालुक्‍यातील शेतकऱ्यांमधून होत आहे.\nमूग, उडदाच्या हमीभावाने खरेदीसाठी केंद्र उघडणे व त्याकरिता ऑनलाइन नोंदणीची जाहिरात सध्या शासकीय पातळीवर केली जात आहे. परंतु अद्याप कोठेच हमीभाव केंद्र उघडण्यात आले नाही. त्यामुळे या माध्यमातून दिशाभूल केली जात असल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत. शासन केंद्र सुरू करण्यास उशीर करते. सध्या दिवाळी सण तोंडावर असल्याने शेतकऱ्यांना पैशाची गरज आहे. परिणामी, शासकीय केंद्र सुरू होण्यास उशीर झाल्यास शेतकरी आर्थिक गरजेपायी खुल्या बाजारात आपला शेतमाल विकून मोकळा होतो. नंतर त्याच्याच टोकणवर व्यापारी आपल्याकडील शेतमाल हमीभावाने विकतात. हे प्रकार टाळण्यासाठी वेळीच खरेदी केंद्र सुरू होण्याची गरज आहे.\nमूग, उडदाच्या बाबतीत देखील शासनस्तरावरून दुर्लक्ष करण्यात आले. मूग, उडीद बाजारात येऊन महिना उलटला. पण केंद्र सुरू झाले नाही. नाइलाजाने शेतकऱ्याने कमी भावात आपला शेतमाल विकावा लागला. सोयाबीन उत्पादकांची देखील अशीच अवस्था होऊ नये याकरिता नाफेडमार्फत केंद्र आत्तापासून सुरू करण्यात यावे, अशी मागणी आहे. त्याकरिता ऑनलाइन नोंदणीची प्रक्रिया राबवावी आणि तत्काळ खरेदी देखील करण्यात यावी, असेही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. हमीभाव केंद्र सुरू न झाल्यास कमी दरात सोयाबीनची खरेदी व्यापारी करतील. नंतर हाच माल छुप्या मार्गाने शासकीय खरेदी केंद्रावर येईल, अशी भिती वर्तविली जात आहे.\nयवतमाळ सोयाबीन मूग हमीभाव व्यापार उडीद\nनाशिक जिल्ह्यात धरणांच्या पाणलोट क्षेत्रात...\nनाशिक : जिल्ह्यात मोठे ७, तर मध्यम १७ असे एकूण २३ प्रकल्प आहेत.\nजालना जिल्ह्यातील दोन मंडळांत जोरदार पाऊस\nऔरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात गुरुवारी (ता.\nपावसाळी वातावरणामध्ये येणाऱ्या अडचणींवरील...\nसध्या द्राक्ष लागवडीखालील सर्वच भागात बऱ्यापैकी पाऊस झाला.\nबळीराजा चेतना अभियान बंद करण्याचा निर्णय\nमुंबई : विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यात बळीराजा चेतना योजनेला अपयश ���ले\nबार्शीतील ४३ हजार शेतकरी दुष्काळ निधीपासून वंचितच\nजालना जिल्ह्यातील दोन मंडळांत जोरदार...औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात गुरुवारी...\nनाशिक जिल्ह्यात धरणांच्या पाणलोट...नाशिक : जिल्ह्यात मोठे ७, तर मध्यम १७ असे एकूण २३...\nपरभणी, हिंगोली जिल्ह्यांत दहा लाख...परभणी ः महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस...\nनाशिक जिल्ह्यात पावसाचे जोरदार पुनरागमननाशिक : जिल्ह्यात जुलैअखेर पावसाने उघडीप...\nपिंपळनेरला कांदा मार्केट सुरू करापिंपळनेर, जि.धुळे : पिंपळनेर (ता.साक्री)...\nशासकीय मका खरेदी बंदमुळे शेतकऱ्यांना...भडगाव, जि. जळगाव : शासकीय मका खरेदिला...\nबार्शीतील ४३ हजार शेतकरी दुष्काळ...मळेगाव, जि. सोलापूर ः दीड वर्षांपूर्वी भीषण...\nपावसाळी वातावरणामध्ये येणाऱ्या...सध्या द्राक्ष लागवडीखालील सर्वच भागात बऱ्यापैकी...\nधिंगरी अळिंबीचे उत्पादन तंत्रधिंगरी आळिंबी ही कमी खर्चात चांगला आर्थिक फायदा...\nआणखी तीन सोयाबीन बियाणे कंपन्यांविरुद्ध...अकोला : या हंगामासाठी बाजारपेठेत आणलेले...\nनगर जिल्ह्यातील पॉलिहाउसधारक बेदखलनगर ः जूनमध्ये आलेल्या निसर्ग चक्रीवादळाने नगर...\nऐन श्रावणातही नाशिकचा फुलबाजार...नाशिक : धार्मिक दृष्टीने महत्त्वाचा जिल्हा...\nतुरीवरील शेंगा पोखरणाऱ्या अळीचे नियंत्रणमागील काही दिवसापासून सतत ढगाळ हवामान...\nराज्यात टोमॅटो १०० ते ६०० रूपये क्रेटअकोल्यात ३५० ते ६०० रुपये क्रेट अकोला...\nरत्नागिरी जिल्ह्यातील नद्यांना पूर,...रत्नागिरी : सलग दुसऱ्या दिवशीही पावसाने...\nपंढरपुरात ७ ते १३ ऑगस्ट दरम्यान...सोलापूर : कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी...\nफळपीक विमा निकषात बदलाची गरज :...अमरावती : जिल्ह्यामध्ये संत्रा फळपीक मोठ्या...\nसातारा जिल्ह्यात दमदार पाऊस सातारा : जिल्ह्यात मंगळवारी दमदार पाऊस झाल्याने...\nकोयना धरण परिसरात मुसळधार पाऊस सातारा : कोयना धरण क्षेत्रात मंगळवारी मुसळधार...\nकोल्हापूर बाजार समितीवर अखेर प्रशासक कोल्हापूर : नोकर भरती वरून वादग्रस्त ठरलेल्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathibrain.com/%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%AF-%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%80/", "date_download": "2020-08-07T21:47:51Z", "digest": "sha1:C3526O5L3H2IR6GQX2X64VSIL4ALZW2P", "length": 9986, "nlines": 184, "source_domain": "marathibrain.com", "title": "'होय ! मी शेतकरी' - MarathiBrain.com", "raw_content": "\nआरोग्यमंत्री राजेश टोपे यांना मातृशोक\nवातानुकूलित लोकल रेल्वेविषयी अद्याप स्पष्टता नाही\nराज्यशासनाचे शेतकऱ्यांसाठी कौशल्याधारित प्रशिक्षण कार्यक्रम\nराज्यातील ६० टक्के उद्योगधंदे अद्याप बंदच\nHome फिचर कविता ‘होय \nडोंगर कर्जाचा माज्या उरावर बाळगतो \n मी शेतकरी, शेती घामानं नांगरतो \nवावरात माज्या उभा पीक मी जारतो,\nजवा आभाळ हा, सावत्र आईवाणी वागतो \nमाज्या जीवनाची का सांगू तुमाले मी व्यथा,\nआमच्याच डोक्स्यावर बसून, सरकार ईदरते लाथा \nमी बी लहानाचा मोठा झालो, आयकून यायच्या कथा,\nदेतेत बापाच्या उसने आस्वासन, अन् करतेत मोठाले बाता \nशेतकरी म्हणजे येयले वाटते बिचारा,\nअरे त्यालेबी कदीतरी, त्याच्या भावना विचारा \nनाई भेटे त्याच्या बैलाले कदी हिरवा चारा,\nएका भाकर-चटणीवर तो ढकलते दिस सारा \nखरेदी केंद्रावर पडला धान महिन्याभऱ्यापासून,\nमात्र सेठ-मारवाड्याला विक्री भेटते ठासून ठासून \nआमच्या धानाले अडवता ऑनलाइनचे ग्रहण सांगून,\nअना ठेकेदाराले मात्र भाव देता, मांगच्या मांगून \nगऱ्हाणे माये मी सरकार मोयरं लळतो,\nसत्तेवर कोणिबी असो कंबर कासत्काराची मोळतो \nलावून वावराले आग, सुतुक तुया नावाना पाळतो,\nपिकाले भाव नाही माया म्हूण, फास गऱ्याले ओळतो \n मी शेतकरी, शेती घामानं नांगरतो…\nडोंगर कर्जाचा माज्या, उरावर बाळगतो \nकवी : राहुल हटवार\nपाठवा तुमचे लिखाण, प्रतिक्रिया आणि सूचना writeto@marathibrain.com वर.\nविविध विषयांवरील माहितीपूर्ण बातम्यांसाठी आणि घडामोडींसाठी भेट द्या www.marathibrain.com ला. फॉलो करा आम्हाला ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्युब, टेलिग्राम इत्यादींवर.\nPrevious articleप. बंगालमध्येही सीबीआयला ‘नो एन्ट्री’\nNext articleमोदींना ‘इतिहास’तरी माहीत आहे का\nती, मी आणि पाऊस : भाग १\nराज्यशासनाचे शेतकऱ्यांसाठी कौशल्याधारित प्रशिक्षण कार्यक्रम\nपाकिस्तानच्या ताब्यातील वायुसेना वैमानिकाचे फोटो-व्हिडिओ माध्यमांवर शेयर करू नका\nअमेरिकेत ‘एच-१बी’ व्हिसावर २०२० अखेरपर्यंत बंदी \nमहाराष्ट्रासह १२ राज्यांत ‘एक देश, एक रेशनकार्ड’ लागू\n‘शिक्षणाची दैनावस्था – भाग ४’\nसीआयएसएफने सैनिकांना मागितली समाजमाध्यमांवरील खात्यांची माहिती\nमुंबई ��िद्यापीठातील पासिंग माफियांचे गैरप्रकार उघडकीस\nशिक्षक, शासकीय व बस कर्मचारी यांनाही लोकल रेल्वे प्रवासाची परवानगी \nविश्लेषणात्मक व माहिती पत्रकारितेतील एकमेव मराठी ई-दालन. Analytical & Informative Journalism in Marathi. बातम्या आणि बरंच काही.\nआरोग्यमंत्री राजेश टोपे यांना मातृशोक\nवातानुकूलित लोकल रेल्वेविषयी अद्याप स्पष्टता नाही\nराज्यशासनाचे शेतकऱ्यांसाठी कौशल्याधारित प्रशिक्षण कार्यक्रम\nराज्यातील ६० टक्के उद्योगधंदे अद्याप बंदच\n‘लाचारीचा पाठ गीरवायला हवा\n‘अवघड जीवनाची अवघड कहाणी’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://www.hindujagruti.org/hinduism-for-kids-marathi/79.html", "date_download": "2020-08-07T21:20:38Z", "digest": "sha1:Q6PQR6JBUHEGIJZY7LIIIS2K22SOK2ZL", "length": 17714, "nlines": 241, "source_domain": "www.hindujagruti.org", "title": "भक्तवत्सल पांडुरंग - बालसंस्कार", "raw_content": "\nव्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल \nराष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा\nसण व राष्ट्रीय दिवस प्रश्नमंजुषा\nमुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे\nआदर्श पालक कसे व्हाल \nसण, धार्मिक उत्सव व व्रते\nसुभाषिते (अर्थासह ) (Subhashita)\nव्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल \nराष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा\nसण व राष्ट्रीय दिवस प्रश्नमंजुषा\nमुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे\nआदर्श पालक कसे व्हाल \nसण, धार्मिक उत्सव व व्रते\nसुभाषिते (अर्थासह ) (Subhashita)\nबालसंस्कार > Marathi Katha - बोधप्रद गोष्टी > संतांच्या गोष्टी > भक्तवत्सल पांडुरंग\nबालमित्रांनो, पांडुरंगाचे परमभक्त संत तुकाराम महाराज हे नेहमी पांडुरंगाच्या नामात दंग असायचे. एकदा त्यांच्या घरी त्यांच्या वडिलांचे श्राद्ध होते. श्राद्ध म्हणजे मरण पावलेल्या व्यक्तीची पुण्यतिथी. त्यासाठी दोन ब्राह्मणांना बोलावले होते. त्यांना फळे आणि दक्षिणा द्यायची होती. मगच घरातील सर्वांची जेवणे व्हायची होती. काय सामान आणायचे ते सांगून जिजाईने त्यांना लवकर घरी यायची आठवण करून दिली. तुकाराम घरातून बाहेर पडले. मार्गावरून चालतांनाही त्यांचे पांडुरंगाचे नामस्मरण चालू होते. ते गावाबाहेर पोहोचले, तेव्हा एका शेतात कापणीचे काम चालू असलेले त्यांना दिसले. तुकारामांना पाहून शेतकरी म्हणाला, ”काम करायला येता का काम कराल तर वेतन देईन, दाणेही देईन.”\nतुकाराम शेतात गेले आणि कणसे तोडू लागले. घरचे काम पार विसरूनच गेले. दुपार होत आली. ब्राह्मणही यायचे झाले होते. काय करायचे जिजा��ला सुचत नव्हते. थोड्याच वेळात तुकाराम घरी आले. जिजाईने सांगितलेले सर्व सामान त्यांनी आणले होते. ती झटपट सिद्धतेला लागली. तुकाराम नदीवर गेले आणि आंघोळ करून घरी आले. तोपर्यंत ब्राह्मण आलेच होते. तुकारामांनी त्यांच्या पुढे केळी, पेरू आणि दुधाचे पेले भरून ठेवले अन् ते ग्रहण करण्याची प्रार्थना केली. नंतर तुकारामांनी ब्राह्मणांना दक्षिणा अर्पण करून नमस्कार केला. तुकारामांना आशीर्वाद देऊन ब्राह्मण घरी गेले. त्यानंतर सर्वांची जेवणे झाली. तुकाराम आपल्या बायकोला म्हणाले, ”जिजा, आता तू जेव. मी देवळात जातो आणि थोडा वेळ पडतो.” तुकाराम देवळाकडे निघून गेले.\nजिजाईने स्वस्थपणे जेवण उरकले. ती बाहेर आली आणि पहाते तर समोरून तुकाराम येत आहेत. तुकाराम फार दमलेले दिसत होते. तिला नवल वाटले. आताच तर तुकाराम घरी आले, ब्राह्मणांना फळे दिली, दक्षिणा दिली, सर्व कामे पूर्ण केली, हे आपण स्वत: पाहिले आणि आता पहाते हे दुसरेच ती तशीच देवळात गेली. तेथे कुणीच दिसत नव्हते. जिजाई पुरी भांबावली होती. तिने सारा प्रकार घरी येऊन तुकारामांना सांगितला. त्यांनी क्षणभर डोळे मिटले, हात जोडले आणि पांडुरंगाला प्रार्थना करू लागले. मग त्यांना सारा प्रकार समजला. तुकारामांच्या डोळयांतून अश्रू वाहू लागले. ते मोठ्या आनंदाने तिला म्हणाले, ”जिजा, तू खरी भाग्यवान ती तशीच देवळात गेली. तेथे कुणीच दिसत नव्हते. जिजाई पुरी भांबावली होती. तिने सारा प्रकार घरी येऊन तुकारामांना सांगितला. त्यांनी क्षणभर डोळे मिटले, हात जोडले आणि पांडुरंगाला प्रार्थना करू लागले. मग त्यांना सारा प्रकार समजला. तुकारामांच्या डोळयांतून अश्रू वाहू लागले. ते मोठ्या आनंदाने तिला म्हणाले, ”जिजा, तू खरी भाग्यवान आज पंढरीरायांनी माझे रूप घेतले. त्यांनीच तू सांगितलेले सामान आणून दिले आणि आजचा कार्यक्रम उत्तमरीतीने पार पाडला. वाटेत एका शेतकऱ्याने मला कामाला बोलावले. मी तेथे गेलो आणि घरचे काम विसरूनच गेलो. आज देवानेच माझी लाज राखली.”\nमुलांनो, नामस्मरणाचा महिमा पाहिलात ना प्रत्यक्ष पांडुरंगाने त्यांचे रूप घेऊन सांगितलेले सामान आणून दिले आणि सर्व विधी उत्तमरीतीने पार पाडला. त्याने आपल्या भक्ताची लाज राखली.\nश्री दत्तगुरूंनी गोरक्षनाथांच्या सिद्धीचे गर्वहरण कसे केले \nश्री स्वामी समर्थांचा हितोपदेश : लोभाऐवज��� धर्माने वागा \nसमर्थ रामदासस्वामींची क्षात्रवृत्ती दर्शवणारी कथा\nभक्ताच्या इच्छेनुसार देवाने काम करणे\nविठ्ठलाने स्वतः ज्ञान न देता गुरूंकडे पाठवणे\nगंगास्नानाने पावन होण्यासाठी यात्रेकरूंमध्ये खरा भाव आवश्यक \nहिंदू जनजागृति समितिकी स्थापना ७ अक्टूबर २००२ को धर्मसंस्थापनाके लिए, अर्थात धर्मपर आधारित हिंदु राष्ट्रकी स्थापनाके लिए की गई उस समयसे आजतक इन १२ वर्षोंमें हिंदू जनजागृति समितिने धर्मशिक्षा, धर्मजागृति, राष्ट्ररक्षा, धर्मरक्षा एवं हिंदूसंगठन, इस पांचसूत्री उपक्रमको सफलतापूर्वक कार्यान्वित किया \nव्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल \nराष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा\nसण व राष्ट्रीय दिवस प्रश्नमंजुषा\nमुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे\nआदर्श पालक कसे व्हाल \nसण, धार्मिक उत्सव व व्रते\nसुभाषिते (अर्थासह ) (Subhashita)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/robbery-in-vapi-passenger-764996/", "date_download": "2020-08-07T21:37:15Z", "digest": "sha1:CQ543KKYGIVJ5P6SX2HFEXQJBEBVWKCR", "length": 13792, "nlines": 214, "source_domain": "www.loksatta.com", "title": "वापी पॅसेंजरमध्ये दरोडा | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nशार्कच्या पिल्लांच्या मासेमारीत वाढ\nसागरी किनारा मार्गचा भराव सुरक्षित\nराजधानी एक्स्प्रेसमधून महिलांचे सामान चोरीला जाण्याच्या घटना ताज्या असताना रविवारी वापी पॅसेंजरमध्ये दरोडा पडला. दोन चोरांनी प्रथम वर्गाच्या डब्यात शिरून दोन महिलांना मारहाण केली आणि\nराजधानी एक्स्प्रेसमधून महिलांचे सामान चोरीला जाण्याच्या घटना ताज्या असताना रविवारी वापी पॅसेंजरमध्ये दरोडा पडला. दोन चोरांनी प्रथम वर्गाच्या डब्यात शिरून दोन महिलांना मारहाण केली आणि त्यांच्याकडील १ लाख ४० हजार रुपयांचा ऐवज लुटून नेला.\nखुशबू कटारिया (३१) ही तरुणी आपल्या आईसह रविवारी गुजरातेतून मुंबईला येत होती. त्या दोघी वापी पॅसेंजरच्या प्रथम वर्गाच्या डब्यात बसल्या होत्या. दादरला उतरून त्या माहिमला आपल्या घरी जाणार होत्या. रात्री पावणेनऊ वाजता गाडी अंधेरी स्थानकात आली. तेव्हा सर्व प्रवासी उतरून गेले होते. डब्यात खुशबू आणि तिची आई अशा दोघीच होत्या. मात्र गाडीने अंधेरी सोडताच त्यांच्या केबिनचे दार वाजले आम्ही तिकीट तपासनीस आहोत, असे सांगून दोन जण जण डब्यात शिरले. त्यांनी या दोघींना मारहाण करत त्यांच्याकडील मो���ाईल फोन, सोन्याचे दागिने असा मिळून एकूण १ लाख ४० हजार रुपयांचा ऐवज लुटून नेला.\nवांद्रे स्थानकात त्यांनी याबाबत तक्रार दाखल केली. हा गुन्हा अंधेरी रेल्वे पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. गाडी शेवटच्या स्थानकात जात असल्याने डब्यात कुणी प्रवासी नाहीत, याची आरोपींना माहिती होती. त्यानुसार त्यांनी लुटीची योजना बनवली असावी, असे अंधेरी रेल्वेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश किरदत्त यांनी सांगितले.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nनगरसेविकेच्या सदनिकेचे कुलूप तोडून ऐवज लंपास\nबंदुकीचा धाक दाखवून बीडमध्ये १२ लाखांची लुट\nचोरांची होंडा सिटीवर नजर; ड्रग्स विकत घेण्यासाठी चारचाकी गाड्यांची चोरी\nदरोडेखोरांनी लग्नाच्या वऱ्हाला लुटले, नवरी मुलीची गोळी झाडून हत्या\nतपासचक्र : क्रौर्याची परिसीमा गाठणारे जेरबंद\nसुशांतच्या मृत्यूपूर्वी काही दिवस आधी रियाने मुंबईत घेतले दोन आलिशान फ्लॅट्स\nश्रुती मोदी आहे तरी कोण सुशांतच्या मृत्यूप्रकरणी CBI ने तिच्या विरोधात दाखल केला गुन्हा\nसुशांत सिंहच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे देण्यास रिया चक्रवर्तीचा विरोध, म्हणाली...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल शंकुतला देवींनी मृत्यूआधी केलेली 'ती' भविष्यवाणी ठरली खरी\nसोनू सूदच्या मदतीचा ओघ कायम; रशियात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना केलं एअरलिफ्ट\nराज्यातील ग्रामीण भागांमधील करोना प्रादुर्भाव चिंताजनक\nकंपनी सेक्रेटरी प्रवेश परीक्षा ऑनलाइन\nदेशात २४ तासांत ६२,५३८ रुग्ण\nमुंबईतील ७७ टक्के रुग्ण करोनामुक्त\nमशिदीच्या पायाभरणीस जाणार नाही - आदित्यनाथ\nवकील तूर्त अत्यावश्यक सेवेत नाहीत\nऑनलाइन वर्गाना प्राध्यापकांचा विरोध\nतंत्रशिक्षण पदविका प्रवेशप्रक्रिया सोमवारपासून\nमुंबईतील मॉल्समध्ये ‘आरोग्य सेतू’ची ग्राहकांवर सक्ती\nयूपीएससी गुणवंताशी सोमवारी संवाद\n1 भीमसेन जोशी यांच्या मृत्यूपत्राचा वाद : सुनावणीला दोन आठवडय़ांची स्थगिती\n2 नायजेरियाहून परतलेल्या नागरिकाला ‘इबोला’ नाही\n3 संक्षिप्त : खड्डय़ांबाबत आंदोलन करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांवर लाठीमार\nअजित पवार मनसे नगरसेवकावर भडकले; म��हणाले, \"आमचे चार मंत्री करोना पॉझिटिव्ह आलेत\"X\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\n‘महावितरण’कडे पैसे नसल्याने करण्यात आला ‘वीज बिल घोटाळा’; किरीट सोमैय्यांचा आरोप\nमुंबईत येताय… १४ दिवस क्वारंटाइनमध्ये राहावंच लागणार; महापालिकेनं घेतला निर्णय\nसुशांत सिंह मृत्यू प्रकरण: रिया चक्रवर्ती ईडी कार्यालयात दाखल, मनी लॉण्ड्रिंग प्रकरणी चौकशी\nभारत गणेशपुरेंनी सांगितला रात्रीच्या प्रवासातील धक्कादायक अनुभव\nVideo : वाळकेश्वरमधील आदी शंकराचार्यांच्या गुरूंच्या गुरूंचा मठ\nदुसऱ्या दिवशीही वाहतुकीचा खोळंबा\nटाळेबंदीने होरपळले, पावसाने झोडपले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/coronavirus/a-20-year-old-woman-died-of-corona-after-giving-birth-to-a-baby-in-pune%C2%A0-120052000015_1.html", "date_download": "2020-08-07T20:56:02Z", "digest": "sha1:5Q5LN27W76RPUOUQXLRGOAG7JM45KWT3", "length": 10531, "nlines": 121, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "बाळाला जन्म दिल्यानंतर 20 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 8 ऑगस्ट 2020\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nबाळाला जन्म दिल्यानंतर 20 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू\nससून रुग्णालयात एका 20 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला. या महिलेने सहा दिवसांपूर्वी म्हणजेच 13 मे रोजी एका गोंडस बाळाला जन्म दिला होता. बाळाची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली असून हे बाळ सुखरूप आहे. बाळाला जन्म दिल्यानंतर या महिलेमध्ये कोरोनाची लक्षणे आढळली. त्यानंतर कोरोना टेस्ट केली असता ती पॉझिटिव्ह आली.\nससून रुग्णालयात उपचार सुरू असताना रविवारी रात्री तिचा मृत्यू झाला. नवजात बाळाचे अशाप्रकारे मातृछत्र हरवलने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. हडपसर परिसरातील ही महिला महानगरपालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झाली होती.\nयश मिळालं तर करोनाची लागण झाल्याणार्‍यांना कुत्रे देखील शोधून काढतील\nघरातील या वस्तू नियमितपणे स्वच्छ करा अन्यथा आरोग्यासाठी ठरेल नुकसानदायक\nबोनी कपूर यांच्या घरात एकाला करोनाची लागण, जान्हवी-खुशी क्वारंटाइन\nदिलासा : एकाच दिवसांत 1200 रुग्ण कोरोनातून बरे झाले\nडॉक्‍टर्स आणि नर्सेसच्या पगारात कपात नको, अमित ठाकरेचे पत्र\nयावर अधिक वाचा :\nअमेरिकेत प्राण्यांना कोरोनाची लागण, एका कुत्र्याचा ...\nअमेरिकेत सात वर्षीय जर्मन शेफर्ड प्रजातीच्या एका कुत���र्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ...\nअयोध्येत राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याची तयारी सुरु\nअयोध्येत राम मंदिर भूमिपूजनाचा सोहळा 5 ऑगस्टला होणार असल्याने कार्यक्रमाची तयार जोरात ...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राजगृह निवासस्थानाची तोडफोड ...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मुंबईतील दादर येथील राजगृह निवासस्थानाची तोडफोड करणाऱ्या ...\nपावसाचे पुण्यात पुन्हा एकदा जोरदार आगमन\nमहाराष्ट्रात बऱ्यापैकी मॉन्सूनला सुरवात झाली आहे. राज्याच्या बहुतांश भागात गेल्या दोन ...\nऑगस्टमध्ये तब्बल १६ दिवस बॅंक बंद राहणार\nऑगस्ट महिन्यांपासून रक्षाबंधन, गणपती अशा विविध सणांना सुरुवात होते. त्यामुळे ऑगस्टमध्ये ...\nएअर इंडियाचं विमान केरळच्या कोझिकोड विमानतळावर घसरलं, ...\nकेरळच्या कोझिकोड विमानतळाच्या धावपट्टीवर एअर इंडियाचं विमान घसरल्याची धक्कादायक घटना घडली ...\nचंद्रकांत पाटील विरोधकांना जीवनातून उठवतात\nभाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (BJP Chandrakant Patil) यांचे दोन चेहरे आहेत. त्यांचा ...\nमद्रास हायकोर्टाने बाबा रामदेव यांना फटकारले, पतंजली ...\nबाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेदने प्रतिकारक क्षमता वाढवत असल्याचा दावा करत कोरोनील हे ...\nअमेरिकेत नव्या आजाराचा फैलाव, लाल आणि पिवळ्या कांद्यापासून ...\nकोरोनानंतर अमेरिकेच्या बर्‍याच राज्यात नवीन आजार फैलावत आहे. लाल आणि पिवळ्या कांद्यामुळे ...\nगूगलचा चीनला दणका, चीनची २५०० पेक्षा जास्त यूट्यूब चॅनेल्स ...\nगूगलने चीनची २५०० पेक्षा जास्त यूट्यूब चॅनेल्स डिलीट केली आहेत. त्यामुळे चीनला याचा मोठा ...\nजिओ मामी मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये दीपिका पादुकोणचा ग्लॅमरस लूक\nटक्सिडो सूटमध्ये सोनम कपूरची सुंदर शैली\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AF%E0%A5%AD%E0%A5%A9", "date_download": "2020-08-07T22:29:29Z", "digest": "sha1:NAYUE3EYRJTW5D3PGRDTZDU44OSFJCWG", "length": 3449, "nlines": 48, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "इ.स. ९७३ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nइसवी सनाच्या पहिल्या सहस्रकातील एक वर्ष\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: ९ वे शतक - १० वे शतक - ११ वे शतक\nदशके: ९५० चे - ९६० चे - ९७० चे - ९८० चे - ९९० चे\nवर्षे: ९७० - ९७१ - ९७२ - ९७३ - ९७४ - ९७५ - ९७६\nवर्ग: जन्म - मृत्यू - खे��� - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडीसंपादन करा\nसप्टेंबर ४ किंवा ५ - अबु रह्यान अल बिरूनी, पर्शियन बहुगुणसंपन्न विद्वान.\nमे ७ - ऑट्टो पहिला, पवित्र रोमन सम्राट.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ४ मे २०१७ रोजी १२:४८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AE%E0%A5%85%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B8", "date_download": "2020-08-07T22:14:01Z", "digest": "sha1:E4FRGGLGYFGGTGRCGNFHVZ2CUFN65OSY", "length": 5231, "nlines": 180, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:मॅसेच्युसेट्स - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण ३ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ३ उपवर्ग आहेत.\n► मॅसेच्युसेट्सचे गव्हर्नर‎ (३ प)\n► मॅसेच्युसेट्समधील नद्या‎ (१ प)\n► मॅसेच्युसेट्समधील शहरे‎ (१ क, ७ प)\nएकूण २ पैकी खालील २ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी ०१:३६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-500-rupees-kg-rate-silk-jalna-maharashtra-26713?page=1&tid=121", "date_download": "2020-08-07T21:16:33Z", "digest": "sha1:2AMPCACD4OFIIBZQJKJVGMD3YSY7I4OF", "length": 16757, "nlines": 160, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi 500 rupees kg rate for silk in Jalna Maharashtra | Page 2 ||| Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nजालन्यात रेशीम कोषाला मिळाला ५०० रुपये दर\nजालन्यात रेशीम कोषाला मिळाला ५०० रुपये दर\nशनिवार, 11 जानेवारी 2020\nजालना : येथील बाजार समितीच्या आवारात रेशीम कोष खरेदी बाजारपेठ कार्यान्वित झाल्यापासून आजपर्यंतच्या कार्यकाळात रेशीम कोषाला सर्वात उच्चांकी दर शुक्रवारी (ता. १०) प्राप्त झाला. जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्‍यांतर्गत येत असलेल्या पळसखेडा येथील संदीप पाटील यांच्या रेशीम कोषाला किलोला ५०० रुपये इतका उच्चांकी दर मिळाला.\nजालना : येथील बाजार समितीच्या आवारात रेशीम कोष खरेदी बाजारपेठ कार्यान्वित झाल्यापासून आजपर्यंतच्या कार्यकाळात रेशीम कोषाला सर्वात उच्चांकी दर शुक्रवारी (ता. १०) प्राप्त झाला. जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्‍यांतर्गत येत असलेल्या पळसखेडा येथील संदीप पाटील यांच्या रेशीम कोषाला किलोला ५०० रुपये इतका उच्चांकी दर मिळाला.\nजालना येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये राज्याचे तत्कालीन पशुसंवर्धन, दुग्ध व वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या पुढाकारातून जालना बाजार समितीच्या आवारात २१ एप्रिल २०१८ रोजी रेशीम कोष खरेदीची बाजारपेठ प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आली होती. या बाजार समितीमध्ये १ एप्रिल २०१९ ते ३१ डिसेंबर २०१९ दरम्यान जवळपास २१३ टन रेशीम कोषांची आवक झाली. जवळपास २६८५ रेशीम कोष उत्पादक शेतकरी घेऊन आलेल्या या रेशीम कोषांना सरासरी ३१५ रुपये प्रतिकिलोचा दर मिळाला.\nजालन्यातील रेशीम कोष खरेदी बाजाराच्या आजवरच्या कार्यकाळात १० जानेवारी २०२० हा दिवस महत्त्वपूर्ण ठरला. या दिवशी बाजार समितीमध्ये १४ क्‍विंटल रेशीम कोषाची आवक झाली. या कोषांना १६५०० ते ५०००० रुपये प्रतिक्‍विंटलपर्यंतचे दर रेशीम कोष उत्पादकांना मिळाले. जळगाव जिल्ह्यातील रेशीम कोष उत्पादक संदीप पाटील यांच्या रेशीम कोषाला ५०० रुपये प्रतिकिलोचा दर मिळाला. तर काही शेतकऱ्यांच्या कोषाला ४६५ तर काहींच्या कोषाला ४८५ रुपयांपर्यंतचा दर मिळाल्याची माहिती रेशीम कोष बाजारपेठेच्या वतीने देण्यात आली.\nखरेदीदार प्रल्हाद मोहिते यांनी लिलावामध्ये जास्तीची बोली लावून शेतकरी संदीप पाटील व राहुल पाटील यांच्या ८७ किलो ९८ ग्रॅम वजनाच्या रेशीम कोषाला ५० हजार रुपये प्रतिक्‍विंटल इतका दर ���िल्याचेही बाजार समितीने स्पष्ट केले.\nया उच्चांकी दर व खरेदीसाठी बाजार समितीच्या वतीने खरेदीदार प्रल्हाद मोहिते यांचा बाजार समितीचे लेखापाल प्रभाकर जाधव यांच्या हस्ते तर शेतकरी संदीप पाटील यांचा प्रभारी सचिव रजनीकांत इंगळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी रेशीम कोष उत्पादक शेतकऱ्यांसह खरेदीदार, व्यापारी, बाजार समितीचे कर्मचारी मोहन राठोड, अनिल खंडाळे, संजय छबीलवाड, अशोक कोल्हे, भरत तनपूरे, रेशीम विभागाचे कर्मचारी भरत जायभाये, गणेश कड उपस्थित होते.\nबाजार समिती जळगाव संदीप पाटील अर्जुन खोतकर रजनीकांत व्यापार\nनाशिक जिल्ह्यात धरणांच्या पाणलोट क्षेत्रात...\nनाशिक : जिल्ह्यात मोठे ७, तर मध्यम १७ असे एकूण २३ प्रकल्प आहेत.\nजालना जिल्ह्यातील दोन मंडळांत जोरदार पाऊस\nऔरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात गुरुवारी (ता.\nपावसाळी वातावरणामध्ये येणाऱ्या अडचणींवरील...\nसध्या द्राक्ष लागवडीखालील सर्वच भागात बऱ्यापैकी पाऊस झाला.\nबळीराजा चेतना अभियान बंद करण्याचा निर्णय\nमुंबई : विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यात बळीराजा चेतना योजनेला अपयश आले\nबार्शीतील ४३ हजार शेतकरी दुष्काळ निधीपासून वंचितच\nजी. आर. चिंताला यांनी ‘नाबार्ड’च्या...मुंबई : डॉ. हर्षकुमार भानवाला यांचा कार्यकाळ...\nवस्त्रोद्योग येतोय पूर्वपदावरजळगाव ः लॉकडाउनमुळे ठप्प असलेला देशातील...\nकापूस उत्पादनात २४ लाख गाठींनी घट शक्यजळगाव ः देशात कापसाच्या उत्पादनात सुमारे २४ लाख...\nइंडोनेशियात साखर दरावरुन वातावरण तापले कोल्हापूर: लॉकडाऊनमुळे इंडोनेशियात साखर जात...\nआत्मनिर्भर भारत योजनेला मंजुरी :...नवी दिल्ली : आत्मनिर्भर (स्वावलंबी) भारत योजनेत...\nकीडनाशकांवर बंदीबाबत उद्योगातून तीव्र...पुणे : केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या २७ रासायनिक...\nकाढणी-मळणी यंत्रांना मागणी वाढण्याची...पुणे: कोविड १९ साथीनंतर तयार झालेल्या आपत्कालिन...\nदेशातून ३६ लाख टन साखर निर्यात पुणे: देशातील साखर कारखान्यांनी निर्यातीसाठी...\nधोरणं बदलल्यास खाद्यतेलात भारत...एके काळी दोन वेळच्या अन्नासाठी इतर देशांकडे हात...\nकृषी सलग्न व्यवसायासाठी ‘मुद्रा’मुद्रा योजनेत तीन प्रकार आहेत. शिशू...\n‘कोरोना’विषयक सेवेतून आम्हाला मुक्त करा...पुणे : ‘राज्यातील ९ हजार कृषी सहायकांना विविध...\nएप्रिलमध्ये यंदा खत विक्रीत देशात ७१...नवी दिल्लीः कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे देशात...\nतारण अन् गहाणखतज्या चल बाबी आहेत, त्यांचे जे तारण बँक घेते,...\nजळगावचा सुवर्णबाजारात ४२ दिवसानंतर...जळगाव ः राज्यभरात प्रसिद्ध असलेला जळगावचा...\nपुढील हंगामावरही शिल्लक साखरेचे ओझे कोल्हापूर: देशात यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत...\nइंडोनेशिया, इराणकडून साखरेला मागणी कोल्हापूर: गेल्या दोन महिन्यांपासून साखर...\nगावबंदी सर्व्हेक्षण : भाज्या, फळांचे ६०...कोरोना महामारीच्या उद्रेकामुळे राज्यात लावलेली...\nडाळ उद्योग अडचणीत; ३० कोटींचा फटकाजळगाव : कोरोनाच्या संकटात खानदेशातील डाळ...\nदेशभरातील शेतकऱ्यांकडे ७० टक्के हळद...सांगली : देशातील महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्रप्रदेश...\nपारंपरिक शेतीला रेशीम शेतीसह...यवतमाळ जिल्ह्यातील टाकळी (ता. उमरखेड) येथील अनिल...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikdose.com/category/festivals-of-india/", "date_download": "2020-08-07T21:53:16Z", "digest": "sha1:5VXEXC6NSVWCHLOC3SOBCFBUO246JR4G", "length": 82460, "nlines": 186, "source_domain": "www.dainikdose.com", "title": "त्यौहार Archives - दैनिक डोज़", "raw_content": "\nनमस्कार , 15 August देशभरात स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो. बरेच लोक एकत्र जमतात आणि स्वातंत्र्यदिनी भाषणही दिले जाते. आज मी तुमच्याशी फार चांगले 15 august bhashan in Marathi शेअर करणार आहे. तुम्ही शाळेत असलेल्या कार्यालयात मराठ्यात हा 15 ऑगस्ट भाषण वापरू शकता.\nयावर्षी भारत आपला 73 स्वातंत्र्य दिन साजरा करेल. 15 ऑगस्ट, स्वातंत्र्यदिनाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आपला जन्म स्वतंत्र देशात झाला आहे आणि म्हणूनच कदाचित एखाद्या परकीय शक्तीद्वारे राज्य केल्या जाणार्‍या अपमानाबद्दल फारच कमी माहिती असेल. परंतु जेव्हा आपण आहोत तेव्हा आपल्याला हे माहित आहे की हे संपूर्ण देशात किती चांगले साजरे केले जाते. कदाचित आपण देखील असेच विचार करत असाल तर कदाचित आपल्यातली देशभक्ती ही आपल्याला विचार करायला लावेल.\nस्वतंत्र देश असल्याची ओळख आपले भाग्य बदलू शकते, ही आपल्या खांद्यावर मोठी जबाबदारी आहे. आपल्याकडे, विशेषत: या कॅम्पसमधील, देशाच्या प्��गतीसाठी आपल्या बलिदानासह एका सामान्य माणसापेक्षा दुप्पट जबाबदारी आहे. कारण असेही आहे की आम्हाला या संस्थेच्या परिणामी देश पुढे जाईल या आशेने अकल्पनीय प्रमाणात पैसे दिले जातात. येथे प्रत्येक विद्यार्थ्यावर खर्च झालेला पैसा गावातील प्राथमिक शाळेसाठी पुरेसा असेल. प्रत्येक सदस्याने खर्च केलेला पैसा लहान माध्यमिक शाळेला मिळकत देण्यासाठी पुरेसा असतो.\nतथापि, स्त्रोतांमुळे विचलित झालेल्या एका देशाने सर्वसामान्यांच्या पैशाचा इतका मोठा हिस्सा खर्च केला आहे, केवळ अशी आशा आहे की अशा संस्था या देशाच्या प्रगतीमध्ये योगदान देतील, ज्यामुळे या देशातील लोकांना फायदा होईल. तर देशाच्या समस्येसाठी आपण कुणाचेही बोट उंचावण्याआधी आपण हे विसरू नये की जेव्हा आपण कुणावरही बोट ठेवतो तेव्हा त्याच हाताच्या तीन बोटांनी स्वत: कडे निर्देशित केले. जर आपण स्वत: ला या देशाच्या सेवेसाठी वाहिले नाही तर आपण स्वतंत्र राष्ट्राचे नागरिक म्हणून आपल्या जबाबदा our्या पार पाडत आहोत. यासाठी पावले उचलल्यास आयआयटी रोपार देशाची सेवा करण्यासाठी समर्पित एक मोठी संस्था होऊ शकते.\nहे काम कोण करू शकेल या संस्थेचे विद्यार्थी आणि कर्मचारी यांनीच या संस्थेचे नेतृत्व केले पाहिजे आणि या संस्थेला उत्कृष्ट सेवा देऊन त्यांचे भव्य देण्याचा विचार केला पाहिजे. होय, आपल्या कारकीर्दीत पुढे जाण्यासाठी आपल्या सर्वांचा वैयक्तिक अजेंडा आहे, परंतु आपण देशावरील आपली जबाबदारी विसरल्याशिवाय करतो. जग आज या राष्ट्राकडे पहात आहे. भारताच्या महान कथेची खासियत म्हणजे हे राष्ट्र लोकशाही मार्गावर आहे आणि जगाचा सन्मान मिळतो. विकास साध्य करणे हा नेहमीच अधिक कठीण आणि वेदनादायक मार्ग असतो परंतु आपला विकासाचा अजेंडा आखताना काळजीच्या आवाजाला गप्प बसत नाही असा तो एक अधिक टिकाव मार्ग आहे.\nया देशाचे संस्थापक वडील, ज्यांनी अनेक स्वातंत्र्यसैनिकांसह देशासाठी आपले प्राण दिले, हे राष्ट्र स्वतंत्र व समृद्ध असावे अशी त्यांची इच्छा होती. गेल्या सात दशकांत, हे पूर्ण करण्यासाठी भारत जागतिक शक्ती बनण्याच्या दिशेने प्रगती करीत आहे. तथापि या स्पर्धात्मक जगात पुढे जाण्यासाठी एखाद्या देशाला विज्ञान आणि तंत्रज्ञानाची शक्ती आवश्यक आहे जी सर्वोत्तम लोकांमध्ये गणली जाते. आम्ही येथे योगदान देऊ शकतो ���े येथे आहे. जरी आपल्यापैकी प्रत्येकाने आपल्या समाजातील एका समस्येवर कार्य करण्याचे ठरविले तरीही आपण राष्ट्र आणि या संस्थेसाठी मोठे योगदान देत आहोत हे आपल्याला दिसेल. चला आपण तसे करण्याचा संकल्प करूया आणि या काउन्टी ऑफ नेशन्स कमिटीच्या प्रीमियर सीटवर जाऊ.\nदेशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा देणार्‍या आणि या महान राष्ट्राच्या सेवेसाठी स्वत: ला झोकून देणा those्यांना आज आपण सलाम करूया.\n15 august bhashan in Marathi – मराठी मध्ये स्वातंत्र्य दिन भाषण\nस्वातंत्र्य दिनाचे भाषण – आम्ही स्वातंत्र्यदिन भारताचा राष्ट्रीय सण म्हणून साजरा करतो. 15 ऑगस्ट 1947. 1947 रोजी हा दिवस ब्रिटीश साम्राज्यातून राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या वर्धापनदिनानिमित्त साजरा केला जातो. शिवाय, भारतीय लोकांसाठी हा अत्यंत शुभ दिवस आहे, कारण ब brave्याच दु: ख आणि शूर भारतीय स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानानंतर भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्याच दिवसापासून, 15 ऑगस्ट हा भारतीय इतिहासातील आणि प्रत्येक भारतीयांच्या हृदयातील एक महत्वाचा दिवस बनला आहे. तसेच, संपूर्ण देश हा देशभक्ती भावनेने हा दिवस साजरा करतो.\nभारताच्या स्वातंत्र्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून निवडले गेले. याव्यतिरिक्त, त्याने राष्ट्रीय राजधानी, नवी दिल्लीतील लाल किल्ल्यावर आमचा तिरंगा फडकावला. तेव्हापासून आम्ही दरवर्षी लाल किल्ल्यात (नवी दिल्ली) तिरंगा फडकवून स्वातंत्र्यदिन साजरा करतो. याव्यतिरिक्त, शालेय विद्यार्थ्यांद्वारे मार्च पास्टच्या कार्यक्रमासह सैन्य अनेक कार्ये करते.\nयाव्यतिरिक्त, आम्ही स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतो ज्याने आम्हाला स्वातंत्र्य देण्यासाठी स्वतःचे बलिदान दिले आहे. तेच आपल्या देशासाठी लढले. तसेच, 15 ऑगस्ट रोजी आम्ही आपले मतभेद विसरून एक खरा राष्ट्र म्हणून एकत्रित होऊ\nआम्ही आपल्या देशात स्वातंत्र्यदिन मोठ्या प्रमाणात साजरा करतो. तसेच, प्रत्येक शासकीय इमारत तिरंगा दिवे सुशोभित केलेली आहे जी राष्ट्रीय झेंड्यासारख्या केशरी, पांढर्‍या आणि हिरव्या आहेत. याव्यतिरिक्त, ध्वज फडकवण्यासाठी आणि राष्ट्रगीत गाण्यासाठी प्रत्येक अधिकारी आणि कार्यालयीन कर्मचारी, खासगी असो वा सरकारी, एका ठिकाणी हजर रहायला हवे. याखेरीज स्वातंत्र्यदिन साजरा करण्याची इतरही अनेक कारण�� आहेत.\nआमच्या स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मृतीचा सन्मान करा\nआपल्या देशाला इंग्रजांपासून मुक्त करण्यासाठी स्वातंत्र्यसैनिकांनी लढा दिला. शिवाय, देशासाठी आपले प्राण अर्पण करणारे ते लोक होते. या दिवशी आपल्या देशातील प्रत्येक नागरिक त्याला आदरांजली वाहतो. स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी आणि स्वातंत्र्यसैनिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शाळा व महाविद्यालयांमध्ये वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात. अनेक नाटकांचे आयोजनही केले जाते जेथे शाळेतील विद्यार्थी त्या त्या स्वातंत्र्यसैनिकांना त्यांच्या बलिदानाबद्दल आदरांजली वाहतात.\nशाळा आणि महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी प्रत्येकासमोर देशभक्तीपर गाणीही सादर करतात. हा दिवस सहसा सुट्टी म्हणून साजरा केला जातो, परंतु लोक हा दिवस सर्व एकत्र साजरा करण्यासाठी एकत्र जमतात.\nमराठी भाषेतील स्वातंत्र्यदिनी संक्षिप्त भाषण – short speech on independence day in Marathi language\nस्वातंत्र्य दिनाचे भाषणः यावर्षी भारत 15 ऑगस्ट रोजी 73 वा स्वातंत्र्य दिन साजरा करेल. दरवर्षी 15 ऑगस्ट हा दिवस देशभरात स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो. 15 ऑगस्ट रोजी ब्रिटीश अधिवेशनातून भारताला स्वातंत्र्य मिळाले. अनेक महापुरुषांच्या बलिदानावरुन गेल्यानंतर आम्हाला स्वातंत्र्य मिळाले. त्याच वेळी गांधीजींनी देशाला इंग्रजांपासून स्वातंत्र्य देण्यात महत्वाची भूमिका बजावली. आता आपला देश स्वतंत्र झाला आहे, १ August ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी प्रत्येक मोठ्या संस्थेत भाषणे केली जातात. शाळा, महाविद्यालये, कार्यालये इत्यादी ठिकाणी बरेच कार्यक्रम आयोजित केले जातात ज्यात देशभक्तीपर गीते गायली जातात व भाषणेही दिली जातात. अशा परिस्थितीत लोक स्वातंत्र्यदिनी भाषण तयार करण्यासाठीही बराच वेळ घेतात. येथे आम्ही तुम्हाला मराठीत असे १ug ऑगस्ट भाषण सांगत आहोत, जे तुम्ही वापरू शकता.\nप्रिय सहकारी, शिक्षक आणि येथे उपस्थित ज्येष्ठ लोक,\nआज संपूर्ण भारत आपला 73 वा स्वातंत्र्य दिन साजरा करीत आहे. ब्रिटीशांनी बरीच वर्षे भारतावर राज्य केले, त्यानंतर 15 ऑगस्ट 1947 रोजी हा देश स्वतंत्र झाला. ब्रिटीशांच्या राजवटीत ब्रिटीशांनी अनेक प्रकारे देशावर अत्याचार केले, त्यानंतर अनेक महापुरुषांच्या बलिदानानंतर देशाला स्वातंत्र्य मिळाले. ब्रिटीशांच्या तावडीतून भारत मुक्त करण्यात अनेक महापुरुषांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. यापैकी काही नावे महात्मा गांधी, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद इ.\nस्वातंत्र्यदिनी सर्व शाळा, शासकीय कार्यालये इत्यादी ठिकाणी तिरंगा फडकविला जातो. तसेच राष्ट्रगीतही गायले जाते. त्याचबरोबर शाळांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये लाडू वितरणही केले जाते. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींनी ‘देशाला पत्ता’ दिला. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राजधानी आणि सर्व शासकीय इमारती रंगीबेरंगी दिव्यांनी सजवल्या आहेत.\nस्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने देशाचे पंतप्रधान लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून राष्ट्रीय राजधानीत राष्ट्रीय ध्वजारोहण करतात. ते देशातील लोकांना उद्देशून भाषण देतात. यावेळी, बरेच लोक त्याचे भाषण ऐकण्यासाठी आणि इतर कार्यक्रम पाहण्यासाठी उपस्थित असतात. देश स्वतंत्र झाल्यास अनेक दशके झाली आहेत आणि या काळात देशाने अनेक प्रकारच्या यश संपादन केले आहेत. देशाच्या शास्त्रज्ञांनी अलीकडेच चंद्रयान 2 ची यशस्वी चाचणी घेऊन देशाचे मूल्य संपूर्ण जगाकडे वाढविले.\nचंद्रयान 2 चंद्राच्या दक्षिण ध्रुवाकडे पाठविला जातो. त्याच वेळी, 11 मे 1998 रोजी भारताने प्रथम चाचणी घेतली. त्यावेळी भारत सरकारने घोषणा केली होती की भारताचा अण्वस्त्र कार्यक्रम शांततापूर्ण उद्देशाने आहे आणि ही ऊर्जा भारत उर्जेच्या क्षेत्रात स्वावलंबी होण्यासाठी ही चाचणी घेण्यात आली आहे. अशाप्रकारे, देशाने विज्ञान क्षेत्रात एक मोठी कामगिरी केली.\nदेशाच्या स्वातंत्र्यापासून भारतानेही क्रीडा क्षेत्रात मोठे कामगिरी केली आहे. १ Dev Kap3 मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वात भारताने क्रिकेट वनडे जिंकला. यानंतर भारताने २०११ मध्ये दुसरा विश्वचषक जिंकला. त्याचबरोबर ऑलिम्पिकमधील हॉकीमध्येही भारताने अनेक सुवर्णपदके जिंकली. याखेरीज हिमा दास यांनी सलग अनेक सुवर्णपदके जिंकून देशाचे डोके अभिमानाने वाढवले ​​आहे. आता, देश 73 73 वा स्वातंत्र्य दिन साजरा करत असल्याने, प्रत्येक भारतीय नागरिकाने ठरवले पाहिजे की भविष्यात त्याने अशी कामे करावी ज्यामुळे देशाचे मूल्य वाढेल.\nमाझ्या सर्व आदरणीय शिक्षकांना, पालकांना आणि प्रिय मित्रांना शुभेच्छा. हा महान राष्ट्रीय कार्यक्रम साजरा करण्यासाठी आज आम्ही येथे जमलो आहोत. आपल्या सर्वांना माहितच आहे की स्वातंत्र्य दिन हा आपल्या सर्वांसाठी एक शुभ अवसर आहे. भारताचा स्वातंत्र्य दिन हा सर्व भारतीय नागरिकांसाठी सर्वात महत्वाचा दिवस आहे आणि इतिहासात कायमचा उल्लेख केला जातो. हा दिवस आहे जेव्हा भारताच्या महान स्वातंत्र्यसैनिकांनी बर्‍याच वर्षांच्या संघर्षानंतर ब्रिटीशांच्या राजवटीतून आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले.\nआम्ही भारताच्या स्वातंत्र्याच्या पहिल्या दिवसाची आठवण ठेवण्याबरोबरच स्वातंत्र्यदिन साजरा करतो, तसेच भारताला स्वातंत्र्य मिळवून देणा their्या बलिदान देणा leaders्या महान नेत्यांचे सर्व बलिदान.\n15 ऑगस्ट रोजी ब्रिटीशांच्या राजवटीतून भारताला स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्यानंतर आम्हाला आपले सर्व मूलभूत अधिकार आपल्या देशात, मातृभूमीत मिळाले. आपण सर्वांनी भारतीय असल्याचा अभिमान वाटला पाहिजे आणि स्वतंत्र भारताच्या भूमीवर जन्मलेल्या आपल्या नशिबाचे कौतुक केले पाहिजे. गुलाम भारताचा इतिहास आपल्या पूर्वजांनी आणि पूर्वजांनी कठोर परिश्रम कसे केले आणि ब्रिटिशांच्या सर्व क्रूर वागण्याचा सामना केला याबद्दल सर्व काही सांगते.\nआपण इथे बसून कल्पना करू शकत नाही की ब्रिटीशांच्या राजवटीपासून भारतासाठी किती स्वातंत्र्य होते. त्यात १ freedom 1857 ते १ 1947 fighters from या काळात अनेक स्वातंत्र्यसैनिक आणि अनेक दशकांच्या संघर्षाचा बळी दिला गेला. ब्रिटीश सैन्यात असलेल्या एका भारतीय सैनिकाने (मंगल पांडे) प्रथमच भारताच्या स्वातंत्र्यासाठी इंग्रजांविरूद्ध आवाज उठविला होता.\nनंतर अनेक महान स्वातंत्र्यसैनिकांनी केवळ स्वातंत्र्य मिळविण्यासाठी संघर्ष केला आणि त्यांचे संपूर्ण जीवन समर्पित केले. आपल्या देशासाठी लढा देण्यासाठी लहान वयातच प्राण गमावलेल्या भगतसिंग, खुदी राम बोस आणि चंद्रशेखर आझाद यांचे बलिदान आपण कधीही विसरू शकत नाही. नेताजी आणि गांधीजींच्या सर्व संघर्षांकडे आपण कसे दुर्लक्ष करू गांधीजी भारतीयांना अहिंसेचा उत्तम धडा शिकवणारे एक महान भारतीय व्यक्तिमत्त्व होते.\nअहिंसेच्या मदतीने त्याने स्वातंत्र्य मिळविण्याकरिता भारताचे नेतृत्व केले. अखेरीस, १ struggle ऑगस्ट १ India on 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर दीर्घ संघर्षाचा परिणाम समोर आला.\nआम्ही इतके भाग्यवान आहोत की आपल्या पूर्वजांनी आपल्याला शांतता आणि आनंदाची जमीन दिली आहे जिथे आम्ही कोणत्याही भीतीशिवाय संपूर्ण रात्र झोपू शकतो आणि आपल्या शाळेत किंवा घरात संपूर्ण दिवस आनंद घेऊ शकतो. आपला देश तंत्रज्ञान, शिक्षण, क्रीडा, वित्त आणि इतर विविध क्षेत्रात बरीच वेगवान विकसित करीत आहे जो स्वातंत्र्यापूर्वी जवळजवळ अशक्य होता. भारत अणुऊर्जा असलेल्या देशांपैकी एक आहे. आम्ही ऑलिंपिक, राष्ट्रकुल खेळ आणि आशियाई खेळ यासारख्या खेळांमध्ये सक्रिय सहभाग घेऊन पुढे जात आहोत.\nआम्हाला आपले सरकार निवडण्याचा आणि जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा आनंद घेण्याचा सर्व हक्क आहे. होय, आम्ही स्वतंत्र आहोत आणि पूर्ण स्वातंत्र्य आहे, तथापि आपण आपल्यास देशाबद्दलच्या जबाबदार्‍यापासून मुक्त मानू नये. देशाचे जबाबदार नागरिक म्हणून आपण आपल्या देशात कोणतीही आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यास सदैव तयार असले पाहिजे.\nइथे जमलेल्या आदरणीय शिक्षकांना आणि माझ्या प्रिय मित्रांना हार्दिक शुभेच्छा. १ we ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाच्या या शुभ प्रसंगी साजरा करण्यासाठी आज आपण येथे जमलो आहोत. आम्ही हा दिवस दरवर्षी मोठ्या उत्साहात आणि आनंदाने साजरा करतो कारण 1947 मध्ये ब्रिटीशांच्या राजवटीपासून आपल्या देशाला या दिवशी स्वातंत्र्य मिळाले. आम्ही येथे स्वातंत्र्य दिनाच्या नवव्या क्रमांकाचा उत्सव साजरा करण्यासाठी आलो आहोत. हा दिवस सर्व भारतीयांसाठी एक उत्तम आणि महत्वाचा दिवस आहे.\nभारतातील लोकांनी बर्‍याच वर्षांपासून इंग्रजांशी बर्बरपणे वागवले. आपल्या पूर्वजांच्या अनेक वर्षांच्या संघर्षामुळे आज आम्हाला शिक्षण, खेळ, वाहतूक, व्यवसाय इत्यादी जवळजवळ सर्वच क्षेत्रात स्वातंत्र्य आहे. १ 1947. 1947 पूर्वी, लोक इतके स्वतंत्र नव्हते, अगदी त्यांच्या शरीरावर आणि मनावर अधिकार ठेवणेदेखील त्यांना मर्यादित नव्हते. ते इंग्रजांचे गुलाम होते आणि त्यांच्या सर्व आज्ञा पाळण्यास भाग पाडले गेले.\nब्रिटिश राजवटीविरूद्ध स्वातंत्र्य मिळविण्यासाठी अनेक वर्षे संघर्ष करणा great्या महान नेत्यांमुळे आज आपण काहीही करण्यास मोकळे आहोत.\nस्वातंत्र्य दिन संपूर्ण भारतभर मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. हा दिवस सर्व भारतीय नागरिकांना खूप महत्त्व देत आहे कारण आम्हाला एक सुंदर आणि शांततापूर्ण जीवन देण्यासाठी आपल्या बलिदान देणा all्या सर्व स्वातंत���र्य सैनिकांची आठवण ठेवण्याची संधी मिळते.\nस्वातंत्र्य मिळण्यापूर्वी लोकांना शिक्षण घेण्यास, निरोगी अन्न खाण्याची आणि आपल्यासारखे सामान्य जीवन जगण्याची परवानगी लोकांना नव्हती. भारतातील स्वातंत्र्यासाठी जबाबदार असलेल्या घटनांसाठी आपण कृतज्ञ असले पाहिजे. ब्रिटिशांनी त्यांच्या निरर्थक ऑर्डरची पूर्तता करण्यासाठी गुलामांपेक्षा भारतीयांशी अधिक वाईट वागणूक दिली.\nभारतातील काही महान स्वातंत्र्यसेनानी म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस, जवाहर लाल नेहरू, महात्मा गांधीजी, बाळ गंगाधर टिळक, लाला लाजपत रे, भगतसिंग, खुदी राम बोस आणि चंद्र शेखर आझाद. आयुष्याच्या शेवटापर्यंत भारताच्या स्वातंत्र्यासाठी धडपड करणारे ते एक प्रसिद्ध देशभक्त होते. आपल्या पूर्वजांनी ज्या भयानक क्षणांचा सामना केला त्याविषयी आम्ही कल्पना करू शकत नाही. स्वातंत्र्याच्या बर्‍याच वर्षांनंतर आपला देश आता उधळपट्टीवर आहे\nरक्षाबंधन मराठी महिती – raksha Bandhan information in marathi एक भाऊ आणि बहीण यांच्यातील प्रेम अद्वितीय आहे आणि कदाचित इतके शब्दात वर्णन केले जाऊ शकत नाही. भावंडांमधील नाते खूप विलक्षण आहे आणि या नात्याचा जगभर आदर केला जातो. पण जेव्हा भारतात येतो तेव्हा हे नाते थोडे मोठे होते, येथे भावंडांचे नाते साजरे करण्यासाठी, रक्षाबंधन नावाचा सण आहे. हे भाऊ तसेच बहीण आणि नेपाळसारख्या देशांमध्ये प्रेमाचे प्रतीक म्हणून साजरे केले जाते. हिंदी दिनदर्शिकेनुसार रक्षाबंधन हा सण श्रावण महिन्यात पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो, जो सामान्यत: ऑगस्ट महिन्यात आकर्षक कॅलेंडरमध्ये येतो.\nरक्षाबंधन 2020 कधी आहे \nयावर्षी रक्षाबंधन 3 ऑगस्ट रोजी साजरा केला जाईल\nरक्षाबंधन हा भारतातील सर्वात महत्वाचा सण आहे कारण हा सण फक्त भाऊ-बहिणीच साजरा करतात.\nरक्षाबंधनाच्या शुभ मुहूर्तावर बहिणींनी आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधली. हे त्याच्या भावांवरील प्रेमाचे मॉडेल मानले जाते. तसेच, भाऊ देखील आपल्या बहिणीचे आयुष्यभर संरक्षण करण्याचे वचन देतो. राखीचा सण देखील असे दर्शवितो की बहिणी आपल्या दीर्घायुष्यासाठी आणि आपल्या भावांच्या कल्याणासाठी प्रार्थना करतात. त्या बदल्यात, बांधव नेहमीच स्वतःची काळजी घेतील आणि सर्व बहिणींपासून आणि धोकेपासून त्यांच्या बहिणींचे रक्षण करण्याचे शपथ घेतात. तसेच, भेटवस्तू म्हणून, भाऊ त्यांच्या बहिणींना पैसे किंवा इतर भेटवस्तू देतात.\nनोबेल पुरस्कार विजेते रवींद्र नाथ टागोर यांनी राखी धरणाचा हा सण दुसर्‍या देशवासियांच्या मनगटावर साजरा केला. आणि हे त्याने केले कारण त्याला देशभर चाराच्या भावना प्रोत्साहित करायच्या आहेत. आज संपूर्ण देश त्यास मोठ्या आनंद आणि आनंदाने मानतो.\nमीसुद्धा आजच्या दिवसाची प्रतीक्षा करीत आहे. या सणाच्या दिवशी मी राज्यात लवकर उठतो आणि पूजेसाठी सुंदर कपडे घालतो. माझ्या दोन लहान बहिणी आहेत, ज्या माझ्या मनगटावर सुंदर राखी बांधतात. आपण सर्वजण या रक्षाबंधन उत्सवाची आतुरतेने वाट पाहत आहोत.\nया महोत्सवाची थीम म्हणजे भाऊ आणि त्याची बहीण यांच्यात असलेले प्रेम हेच ठेवणे. रक्षाबंधन हा एक उत्सव आहे जो प्रामुख्याने भारताच्या उत्तर आणि पश्चिम भागात साजरा केला जातो, परंतु इतरत्र देखील हा आनंद हा उत्सव साजरा करतात. प्रत्येक ठिकाणी हा उत्सव वेगवेगळ्या नावांनी ओळखला जातो, परंतु शेवटी उद्देश एकच असतो.\nआता जर आपण परंपरेबद्दल बोललो तर बहिणी दीया, रोली, चावल आणि राखीसह “पूजा थाळी” तयार करतात. त्यानंतर ती देवीची पूजा करते, त्यानंतर तिच्या भावाच्या मनगटांवर राखी बांधते आणि तिला शुभेच्छा देतात.\nदुसरीकडे, बंधू त्यांच्या बहिणींकडेच राहतील आणि त्यांचे आयुष्यभर त्यांचे रक्षण करतील असे वचन देऊन ते त्यांचे प्रेम स्वीकारतात. मग भाऊ आपल्या बहिणींना पैसे किंवा काहीतरी गिफ्ट करते.\nइसे भी पढ़ें :- फेसबुक से पैसे कमाने के ५ आसान तरीके\nप्राचीन काळापासून हा सण त्याच रीतीने आणि परंपरेने साजरा केला जात आहे. काळानुसार लोकांची जीवनशैली बदलत असताना, आज हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जात आहे.\nपालकांसाठी रक्षाबंधन सण कुटुंबात परत येण्याचे एक साधन आहे. या दिवशी स्वादिष्ट पदार्थ, बारीक मिठाई बनवतात. कुटुंबातील सदस्य इतर हितचिंतक आणि नातेवाईकांसह भेटवस्तूंची देवाणघेवाण करतात. मग त्यांचे जीवनाचे वैयक्तिक अनुभव एकमेकांशी सामायिक करा.\nउदाहरणार्थ, जर कुणी आपल्या कुटूंबापर्यंत पोहोचू शकत नसेल तर तो ई राखीद्वारे किंवा इतर संप्रेषणाद्वारे राखी पाठवते. हे या महोत्सवाचे वैशिष्ट्य आहे.\nइतर सर्व भारतीय सणांप्रमाणेच रक्षाबंधन हा खरा आत्मा आणि लोकांसह साजरा करण्याचा सण आहे.\nहे सर्व रक्षाबंधन बद्दल आ��े …\nरक्षाबंधन, बहनिक्य भावच प्रेमाचा सना – History Of Raksha Bandhan in Marathi\nआजच्या आणि पौराणिक उत्सवांमध्ये खूप फरक आहे. बहुतेक सणांची मुळे हिंदू धर्मात सापडतात.\nआपण होळी का साजरी केली जाते किंवा दिवाळी का साजरी केली जाते किंवा दिवाळीचे काय महत्त्व आहे याबद्दल आपण ऐकत असतो परंतु रक्षाबंधन का साजरे केले जाते याबद्दल कोणालाही माहिती नसेल. हे सर्वांना ठाऊक आहे की रक्षाबंधन हा भाऊ-बहिणींचा सण आहे जेव्हा ते एकमेकांना चांगल्या आयुष्याची इच्छा करतात आणि बहिण आपल्या भावाला राखी बांधते.\nरक्षाबंधनचा उल्लेख आपल्या महाकाव्यांमध्ये देवतांचा सण म्हणून केला जातो. असे म्हटले जाते की यमची बहीण इंद्राणीने प्रत्येक श्रावण पौर्णिमेवर राखी बांधली आणि मृत्यूच्या प्रभूकडे गेले. इंद्राणीने तिचा भाऊ भगवान इंद्रालाही राखी बांधली. यम या प्रसंगी इतका प्रभावित झाला की त्याने जाहीर केले की ज्या कोणी आपल्या बहिणीला राखी बांधली ती अजरामर होईल. आणि त्याच दिवसापासून मुलींनी आपल्या भावांना राखी बांधली आणि त्यांना दीर्घायुषी शुभेच्छा दिल्या आणि भाऊंनी आयुष्यभर बहिणींची काळजी घेण्याचे वचन देऊन आशीर्वाद देण्यास सुरवात केली.\nमुली राखी बांधताना जप करतात\n“दा याना बधो बले रजजो दानवेंद्रो महाबालाह\nतेन त्वं शुभमनामी रक्शे मा च माला च “\nयाचा अर्थ “मी एक बलाढ्य राक्षसी राजा बाली यांच्याप्रमाणे तुझ्यावर राखी बांधत आहे. खंबीर उभे राहा, राखी, अडखळत जाऊ नका.”\nपौराणिक कथा अशी आहे की राजा बळी हा शक्तिशाली राक्षस राजा विष्णूचा भक्त होता. भगवान इंद्र जेव्हा बालीशी स्पर्धा करू शकला नाही तेव्हा ते भगवान विष्णूकडे मदतीसाठी गेले. विष्णूंनी नाथ जगात बालीची सत्ता उलथून टाकली. तेथे भगवान विष्णूने राजा बालीला वचन दिले की त्यांचा इंद्र म्हणून मुकुट होईल आणि तो वैकुंठ येथेच राहील\nहेडिसच्या राज्याचे रक्षण करेल, त्याचे निवासस्थान सोडले जाईल.\nभगवान विष्णूची पत्नी लक्ष्मी यांनी भगवानांना वैकुंठाकडे परत जाण्याची शुभेच्छा दिल्या. ब्राह्मण महिला म्हणून वेषात, ती बळीच्या आश्रयाला गेली तिची पती काही महत्त्वपूर्ण कामे पूर्ण करून घरी परत येईपर्यंत. राजा बाली बंधनकारक. सुख आणि संपत्ती त्याच्याबरोबर आली. सर्व शुभ कार्य केले जातात.\nश्रावण पौर्णिमेला देवीने बालीला पवित्र धागा बांधला आणि तिची शुभेच्छा दिल्या. बळीला इशारा करून स्पर्श केला होता. तो तिला आपली बहीण म्हणून स्वीकारतो आणि तिला इच्छा करण्याची विनंती करतो.\nत्या दिवसापासून मुली आपल्या भावांना राखी बांधतात आणि आशीर्वाद मागतात.\nआज आपण पौराणिक कथांसह अशा अनेक ऐतिहासिक घटनांशी देखील जोडले गेले आहोत. शाळेत इतिहासाचा अभ्यास करत असताना आपल्याला अशा बर्‍याच कथांचा सामना करावा लागतो ज्या या उत्सवाच्या उत्सवाची पुष्टी करतात.\nसर्वात जुनी घटना अलेक्झांडरच्या स्वारीशी संबंधित आहे, असे म्हणतात की पुरू हा एक सामर्थ्यवान राजा होता. अलेक्झांडरने त्याच्याकडून मोठ्या युद्धाला तोंड दिले. आपल्या पतीच्या सुरक्षिततेबद्दल चिंतित अलेक्झांडरच्या पत्नीने राजा पुरुला पाठवले आणि नंतर त्याने तिला आपली बहीण म्हणून स्वीकारण्याची विनंती केली. पुरूने तिला स्वीकारले आणि अलेक्झांडरला नुकसान न करण्याचे वचन दिले. पुरुच्या हाताच्या राखीला अलेक्झांडरचा रक्षक म्हणतात.\nचित्तोडची राणी राणी कर्णावती हिने हुमायूना राखी पाठवावी व तिला मदत करावी अशी विनंती केली अशी एक प्रसिद्ध घटना उघडकीस आली आहे. हुमायूने ​​त्वरित ही विनंती मान्य केली व आपल्या सैन्यासह तेथे पोहोचले. पण तिला स्त्रियांनी विष पाजण्यास उशीर केला होता.\nहे सर्व दर्शविते की राखी हा नेहमीच बहिण-बहिणींचा सण नसतो. हे सुरक्षेची मूलभूत गरज भागवण्यासाठी होते. चांगली इच्छाशक्ती आणि संरक्षणासाठी ही दुर्भावनायुक्त प्रार्थना होती. असे म्हटले जाते की एका वेळी theषींनी स्वतःला आणि त्यांच्या अनुयायांच्या सुरक्षेसाठी पवित्र धागा बांधला.\nरवींद्रनाथ टागोर यांनी राखी उत्सव सुरू केला, जो समाजातील सौहार्दपूर्ण संबंध दर्शवितो. शांततेत टिकून राहण्याचा आणि समाजातील सर्व सदस्यांच्या बांधिलकीचा संकल्प होता. ही रक्षाबंधनाची सार्वत्रिक दृष्टी होती.\nआजच्या परिस्थितीत राखीचा बंधूत्व हा सण म्हणून साजरा केला जात असला तरी खर्‍या अर्थाने पाहिले तर त्याचा व्यापक दृष्टीकोन आहे. रक्षाबंधन सण शांती आणि बंधुताची खरी भावना दर्शवितो. या उत्सवाच्या मूलभूत भूत तत्वांचे पालन केल्यास संपूर्ण देशात हिंसाचार संपेल.\nरक्षाबंधन किंवा राखीचा सण “रक्षा” आणि “बंधन” या दोन शब्दांनी बनलेला आहे. संस्कृत शब्दावलीनुसार, याचा अर्थ “रक्षा ऑफ बॅण्ड” आहे जेथे “रक्षा” म्हणजे संरक्षण आणि “बंधन” त्या बंधनकारक कृत्यास समर्पित आहे. हा सण भाऊ-बहिणीच्या नातेसंबंध आणि प्रेमाचे प्रतीक आहे, ज्याचा अर्थ फक्त रक्त आहे. के रिश्टोशी संबंधित नाही. हे चुलत भाऊ, बहीण आणि मेहुणे (मेव्हणी), मेव्हणे (मेटी) आणि पुतणे (पुतणे) आणि अशा इतर संबंधांमध्ये देखील साजरा केला जातो.\nभारतातील विविध धर्मांदरम्यान रक्षाबंधन महत्त्वाचे आहे. तसेच हा अनेक धर्मांद्वारे साजरा केला जातो.\nहिंदू धर्म- हा सण प्रामुख्याने भारताच्या उत्तर आणि पश्चिम भागांमध्ये तसेच नेपाळ, पाकिस्तान आणि मॉरिशस सारख्या देशांमध्ये साजरा केला जातो.\nजैन धर्म- जैन समाजही या निमित्ताने पूजनीय आहे, जैन पुजारी भक्तांना औपचारिक सूत्र देतात.\nशीख धर्म- बंधूप्रेमासाठी समर्पित हा सण शिखांनी “राखेडी” किंवा राधार म्हणून साजरा केला आहे.\nउत्सव साजरा करण्याचे कारण – aksha bandhan मानाने का कारण\nरक्षाबंधन हा सण भाऊ-बहिणींमध्ये कर्तव्याचे प्रतीक म्हणून साजरा केला जातो. या प्रसंगी पुरुष आणि स्त्रिया यांच्यात कोणत्याही प्रकारचे भावनिक संबंध ज्यांचे जैविकदृष्ट्या संबंधीत नाते असू शकत नाही त्यांच्या स्मरणार्थ आहे.\nया दिवशी, एक बहिण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि त्याच्या भरभराटीसाठी, आरोग्यासाठी आणि आरोग्यासाठी प्रार्थना करा. त्या बदल्यात भाऊ आपल्या बहिणीचे नुकसान होऊ नये म्हणून व प्रत्येक परिस्थितीत भेटवस्तू देण्याचे वचन देतो. हा सण दूर कुटुंबातील सदस्य, नातेवाईक किंवा चुलत भाऊ अथवा बहीण यांच्यातही साजरा केला जातो.\nआशा कर्ता मी तुम्हाला आमची पोस्ट रक्षाबंधन मराठीत माहिती – Raksha Bandhan information in marathi नक्कीच आवडली असेल. हे शक्य तितके सामायिक करा. तसेच व्हॉट्स अॅप व फेसबुकवर शेअर करायला विसरू नका. आपल्याकडे काही प्रश्न असल्यास किंवा काही सूचना असल्यास टिप्पण्यांमध्ये सांगा.\n आज रक्षा बंधन के इस पवन अवसर पर आपके लिए Raksha bandhan par hindi me nibandh लेकर आया हूँ आप अगर स्कूल में है तो आपको जरूर ही ग्रह कार्य के रूप में राखी पर निबंध लिखने को मिला ही होगा\nहम बात करें रक्षा बंधन की तो राखी भारत के प्रमुख त्योहारों में से एक है| raksha bandhan को भी बहन के प्रेम के रूप में भी देखा जाता है बहुत से लोगो के सिर्फ ये पता है के ये त्योहार भाई बहन के प्यार के रूप में मनाया जाता है बहुत से लोगो के सिर��फ ये पता है के ये त्योहार भाई बहन के प्यार के रूप में मनाया जाता है तो हाँ आप बिलकुल सही है, इस दिन को मनाया ही जाता है इसलिए, ये भाई बहन के प्रेम को दर्शाता और कुछ हद तक हर साल बढ़ाता भी है \nजो साथ बड़े हुए है, जिनमे कई बार लड़ाई होती है पर फिर दोनों में से कोई एक मन भी लेता है ये रिश्ता प्यार और मोहब्बत से भी ऊपर है , और ये रिश्ता भाई और बहन का होता है ये रिश्ता प्यार और मोहब्बत से भी ऊपर है , और ये रिश्ता भाई और बहन का होता है शायद ही कोई दूसरा रिश्ता कभी इतना पवित्र हो सके शायद ही कोई दूसरा रिश्ता कभी इतना पवित्र हो सके हज़ार लड़ाइयों के बाद भी जब बहन रूठ जाती है तो उसे मनाने भी ही आता है\nरक्षा बंधन भाई बहन के इसी प्रेम का एक छोटा सा दर्शन है | वैसे तो भाई बहन के प्रेम को किसी दिन की ज़रूरत नही होती पर जी हाँ raksha bandhan के दिन बहन भाई को राखी बांधती है और बदले में भी उसे कुछ उपहार देता है साथ ही साथ भाई अपने बहन की रक्षा पूरे जीवन भर करने की कसम भी खाता है\nअब चलिए में आपके साथ शेयर करता हूँ रक्षा बंधन पर निबंध और आपको इस अनमोल रिस्ते की गहराइयों में लेकर चलता हूँ\nरक्षा बंधन का त्यौहार \nरक्षा बंधन हर साल श्रवण माह में मनाया जाता है जिसे भाई बहन के प्यार को दर्शाने के रूम में मनाया जाता हैं\nइस दिन बहन भाई के कलाई पर रेशन का धागा या राखी बांधती उसकी लम्बी उम्र की कामना करती है साथ ही भाई उसे और अपने बहन की जीवन भर रक्षण करने का लेता है\nरक्षा बंधन का महत्व \nरक्षाबंधन पर बहन भाई के कलाई पर राखी बांधती हैं और भाई अपनी बहन को सदैव साथ निभाने और उसकी रक्षा के लिए वचन देता है रक्षा बंधन की यह परम्परा हमारे भारत देश में काफी प्रचलित है, और ये श्रवण पूर्णिमा के दिन मनाया जाने वाला बहुत बड़ा त्यौहार है\nरक्षा बंधन का मतलब स्पष्ट है, रक्षा का एक अटूट बंधन वैसे तो परंपरा के अनुसार इसे बहन अपने भाई के कलाई पर धागा बांधती है वैसे तो परंपरा के अनुसार इसे बहन अपने भाई के कलाई पर धागा बांधती है पर इसे एक मित्रता के भाव से भी बाँधा जाता है पर इसे एक मित्रता के भाव से भी बाँधा जाता है और इसे मित्रता का धागा भी कहा जा सकता है\nइसी कारण से , रक्षा बंधन ही वो त्यौहार है, जब बहनें अपने भाइयों के घर जाती हैं,और प्रेम भाव से अपने भाइयों को राखी बांधती हैं ऐसा ज़रूरी नहीं है के सिर्फ राखी सेज भाई को ही बाँधी जाये, ज���से भी वो अपने भाई केरूप में देखती हैं बहने उन्हें राखी बाँध के बहन होने का पूरा फ़र्ज़ ऐडा करती हैं\nये प्रथा इस देश में काफी प्रचलित है, और ये श्रावण पूर्णिमा का बहुत बड़ा त्यौहार है आज ही के दिन यज्ञोपवीत बदला जाता है\nवैसे तो हर पूर्णिमा को कोई न कोई त्यौहार के लिए समर्पित किया गया है , पर क्या आप जानते हैं के रक्षा बंधन उन सबमे सबसे मतहत्वपूर्ण और बड़ा होता है इस दिन भाई अपने बहन के प्रति अपने दाइत्वों और फ़र्ज़ का पालन करने का वचन लेता है\nसाथ ही पूरी ज़िन्दगी अपने बहन की रक्षा करने का वचन लेता हैं और पोरे देश में इसे बहुत ही हर्षा और उल्लास के साथ मनाया जाता है\nराखी या फिर रक्षा बंधन का ये पावन त्यौहार हर साल श्रावण मास में मनाया जाता है| रक्षाबंधन हिन्दू धर्म का एक सबसे महत्वपूर्ण त्योहार है जिस दिन बहन अपने भाई की कलाई पर रेशम की राखी बांधती है और उसके बदले में भाई अपनी इच्छानुसार अपनी बहन को तोहफे, देते हैं. बस इतना ही नही वो पूरे उम्र उसकी रक्षा करने का वचन भी देता है\nरक्षा बंधन का ये त्यौहार हर साल अगस्त के महीने में आता है|\nइस वर्ष हम रक्षा बंधन 3 अगस्त को मनाएंगे | इसे पूरे देश भर में हिंदुओं द्वारा मनाया जाता है\nइस दिन बहन भाई के लंबी उम्र की कामना करती है और उसके हाथ पर रेशम का धागा बाँधती है और भाई बदले में पूरे उम्र अपने बहन की रक्षा का वचन लेता है\n“बहना ने भाई के कलाई से प्यार बांधा है, प्यार के दो तार से संसार बांधा है” सुमन कल्याणपुर के इस गीत ने इन दो पंक्ति में ही पूरी राखी के महत्व का वर्णन कर दिया है महिलाएं आज सरहद पर जाकर हमारे देश के सैनिकों को राखी बांधते हैं , क्योंकि वो बाहरी शक्तिओं से हमारी रक्षा करते हैं\nरक्षा बंदन का ये त्यौहार भाई और बहन को भावनातमक रूप से जोड़ता है और बड़ी खुसे से ये त्यौहार मनाया जाता है\nरक्षा बंधन किस–किस स्थान पर मनाया जाता है\nराखी या रक्षा बंधन का ये त्यौहार मुख्य रूप से भारत तथा नेपाल में मनाया जाता है इसके अलावा मलेशिया तथा अन्य देशों में मनाया जाता है और उन सारे देशों में भी ,मनाया जाता है झा हिन्दू रहते हैं\nइस दिन का एक बहुत ही महत्वपूर्ण चीज़ है के ये त्यौहार भाई बहन को और ही करीब ले आता है हम जिसे जानते नहीं हैं उसे भी रक्षी बाँध के भाई और बहन बना सकते हैं हम जिसे जानते नहीं हैं उसे भी रक्षी बाँध के भाई और बहन बना सकते हैं राखी के इस त्यौहार को मानाने के लिए खून का रिश्ता होना कोई ज़रूरी नहीं होता है\nअब मैं आपको एक पौराणिक कहानी बताता हूँ जिससे आपको अंदाजा हो जायेगा रक्षा बंधन का महत्व के बारे में\nचित्तौड़गढ़ की महारानी कर्णावती ने जब देखा की उनकी सैनिक, बहादुर शाह के सेना का मुकाबला नहीं कर पाएंगे इस वक़्त की नज़ाकत को समझते हुए रानी कर्णावती ने बहादुर शाह से मेवाड़ की रक्षा हेतु हुमायूँ को राखी बेहज दी इस वक़्त की नज़ाकत को समझते हुए रानी कर्णावती ने बहादुर शाह से मेवाड़ की रक्षा हेतु हुमायूँ को राखी बेहज दी सम्राट हुमायूँ वैसे तो दुसरे धर्म के थे पर उसके बावजूद भी राखी के महत्व को समझते हुए हुमायूँ न बहादुर शाँह से युद्ध कर रानी कर्णावती को युद्ध में विजय दिलवाया\nआप अब तो समझ ही गए होंगे रक्षा बंधन के महत्व को\nरक्षा बंधन के महत्व से जुड़ी कुछ प्रसिद्ध पौराणिक कथा\nरक्षा बंधन का इतिहास बहुत ही पुराना हैरक्षा बंधन के प्रचलित कहानियों में द्वापर युग की ये एक कहानी बहुत प्रसिद्ध है, एक बार श्री कृष्ण के उंगली कट जाने पर द्रौपदी ने अपनी साड़ी के एक कोने को फाड़ कर कृष्ण के हाथ पर बांध दिया\nकथा के अनुसार द्रौपदी के सबसे मुश्किल समय में श्री कृष्ण ने उस साड़ी के एक टुकड़े का कर्ज, द्रौपदी का चीर हरण होने से बचा कर निभायाक्या आप जानते हैं , वह साड़ी का टुकड़ा कृष्ण ने राखी समझ कर स्वीकार किया था\nजैन धर्म में रक्षा बंधन क्यों और कैसे मनाते हैं\nअगर हम रक्षा बंधन की बात करें तो, ऐसा बोलना गलत नहीं होगा के ये और भी बहुत से धर्मो में मनाया जाता है जैसे,जैन धर्म मे रक्षा बंधन का दिन बहुत शुभ माना जाता है इस दिन एक मुनि ने 700 मुनियों के प्राण बचाए थे जैसे,जैन धर्म मे रक्षा बंधन का दिन बहुत शुभ माना जाता है इस दिन एक मुनि ने 700 मुनियों के प्राण बचाए थे इस वजह से जैन धर्म से संबंध रखने वाले लोग इस दिवस पर हाथ में सूत का डोर बांधते हैं\nराखी के पर्व पर भाई–बहन क्या–क्या कर सकते हैं\nभाई-बहन जहां भी निवास कर रहे हो राखी के समय पर एक-दूसरे से मिल सकते हैं और अवश्य ही मिलना चाहिए\nराखी के त्योहार को और ख़ास बनाने हेतु भाई बहन कहीं बाहर घुमने जा सकते हैं\nअपने-अपने जीवन में एक-दूसरे के महत्व को बताने के लिए वह उनके पसंद का उपहार उन्हें दे सकते हैं\nकिसी पुरुष द्वारा महिला के प्रति भाई ��ा फर्ज निभाने पर राखी के अवसर पर महिला उसे विशेष महसूस कराने के लिए राखी बांध सकती हैं\nबहन भाई का रिश्ता खट्टा-मीठा होता है जिसमें वह आपस में बहुत झगड़ते हैं पर एक-दूसरे से बात किए बिना नहीं रह सकते जिसमें वह आपस में बहुत झगड़ते हैं पर एक-दूसरे से बात किए बिना नहीं रह सकते राखी का पर्व उनके जीवन में एक-दूसरे के महत्व को बताने का कार्य करता है अतः हम सभी को यह उत्सव परंपरागत विधि से मनाना चाहिए\nरक्षाबंधन हा पवित्र उत्सव दरवर्षी श्रावण महिन्यात साजरा केला जातो. ज्या दिवशी बहिण आपल्या भावाच्या मनगटावर रेशीम राखी बांधते त्या दिवशी रक्षाबंधन हा हिंदू धर्मातील सर्वात महत्वाचा उत्सव आहे आणि त्या बदल्यात भाऊ आपल्या बहिणीला आपल्या इच्छेनुसार भेटवस्तू देईल. एवढेच नाही तर तो आयुष्यभर त्याचे संरक्षण करण्याचे वचन देतो.\nरक्षाबंधनाचा हा सण दरवर्षी ऑगस्ट महिन्यात पडतो.\nयावर्षी आपण 3 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन साजरा करू. हा देशभरातील हिंदूंनी साजरा केला आहे.\nया दिवशी, बहिणीने भावाला दीर्घायुषी शुभेच्छा दिल्या आहेत आणि हातात रेशीम धागा बांधला आहे आणि त्या बदल्यात भाऊने आयुष्यभर आपल्या बहिणीचे रक्षण करण्याचे वचन दिले आहे.\nतो इसी के साथ हम अब इस लेख के अंत पर आ गए हैं अगर आपको हमारा रक्षा बंधन पर निबंध का ये लेख पसंद आया तो इसे ज़रूर शेयर कीजिये अगर आपको हमारा रक्षा बंधन पर निबंध का ये लेख पसंद आया तो इसे ज़रूर शेयर कीजिये और नीचे कमेंट में लिख कर बताइये आपको हमारे ये पोस्ट Essay on Raksha Bandhan for students कैसा लगा\nअगर आप के पास कोई सुझाव है तो हमें नीचे कमेंट में लिख कर भी ज़रूर बताइये या आप हमारे contact us पेज पर जाके भी हमसे संपर्क कर सकते हैं\nभारत त्योहरों का देश है और यहां मनाये जाने वाले हर त्यौहार का कुछ न कुछ मतलब ज़रूर होता है भारत में कई त्यौहार मनाये जाते है , दिवाली, दसहरा और काफी बहुत से त्यौहार है जो के हम मानते तो है पर अगर हमे उनका महत्व पता हो तो शायद हम और भी अच्छे से उस त्यौहार को मना सकते है\nरक्षा बंधन का पावन त्यौहार पुरे भारत में बड़े ही हर्ष और उल्लास से मनाया जाता है इस त्यौहार को राखी का त्यौहार भी कहा जाता है इस त्यौहार को राखी का त्यौहार भी कहा जाता है रक्षा बंधन को सिर्फ भरा में ही नहीं बल्कि नेपाल और मलेशिया जैसे देशो में भी मनाया जाता है रक्षा बंधन को सिर्फ भरा मे��� ही नहीं बल्कि नेपाल और मलेशिया जैसे देशो में भी मनाया जाता है रक्षा बंधन के दिन भाई अपनी बहन की रक्षा करने का वचन देता है और साथ ही बहन भाई के कलाई पर राखी बांधती है\nश्रावण पूर्णिमा के दिन ही ये त्यौहार को मनाया जाता है\nतो दोस्तों आपको ये essay on raksha bandhan for students in hindi कैसा लगा हमें comment में ज़रूर बताये और साथ ही अपने दोस्तों के साथ भी इस रक्षा बंधन पर निबंध को शेयर करें\nFacebook se paise kaise kamaye – फेसबुक से पैसे कमाने के आसान तरीके\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/road-accident/6", "date_download": "2020-08-07T21:56:21Z", "digest": "sha1:I7HZQG446HEJOIAA6ZVH5FY3UBI4WNGU", "length": 5698, "nlines": 84, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nकर्नाटकः १२ वर्षीय मुलीचा अपघातात मृत्यू\nमध्यप्रदेश: ट्रक - ट्रॉलीच्या धडकेत १२ ठार\nअपघातानंतर जीभ घशात अडकल्यानं मृत्यू\nउत्तर प्रदेश: बस उलटून अपघात, १७ ठार\nनाशिक: देवदर्शनावरून येताना अपघात, १० ठार\nकर्नाटक: रस्ते अपघातात काँग्रेसचे आमदार एस न्यामागौडा यांचे निधन\nदुचाकी-कार अपघातात ३ ठार, ४ जखमी\nरस्ते अपघातग्रस्तांना दहापट नुकसान भरपाई\nलक्झरी बस आणि ट्रक अपघातात दोन ठार\nभंडाराः कंटेनरच्या धडकेत ८ ठार; १३ जखमी\nBhandara: कंटेनरने १८ जणांना उडवले; ६ ठार\nउत्तर प्रदेशात भीषण अपघातात १२ जण ठार\nरस्ते अपघातात महाराष्ट्र तिसरा\nमित्राच्या अंत्ययात्रेवरून येताना तिघांचा मृत्यू\nइशरत जहाँ प्रकरण: याचिकाकर्त्याचा अपघाती मृत्यू\nअमेरिकी अधिकाऱ्याच्या ‘वापसी’ला बंदी\nमुंबई : अँम्ब्युलन्स गतिरोधकाला आदळून अपघात, गर्भवती महिलेची मृत्यूशी झुंज\nआता हसीन म्हणते, शमीला भेटायचंय\nबिहारः भरधाव कराची बाइकला धडक, दोन पत्रकार ठार\nक्रिकेट खेळायला जाताना रिक्षा उलटली; २ ठार\nनोएडा: भरधाव कारने दिली ट्रकला धडक, ६ ठार\nपिकअप गाडीला अपघात; ३ ठार तर १४ जखमी\nगुजरात: वऱ्हाच्या ट्रक पुलावरून कोसळला, ३० ठार, सरकारने केली मदत जाहीर\nपुणे येथे अपघातात कोल्हापुरचा युवक ठार\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्ट���विष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://marathibrain.com/dandam-launched-music-launch-ceremony/", "date_download": "2020-08-07T20:28:52Z", "digest": "sha1:AAOWPNYJGIHUHXQT7HZ2Q7WLY25ERWT6", "length": 12993, "nlines": 154, "source_domain": "marathibrain.com", "title": "'दंडम' चित्रपटाचे धमाकेदार म्युझिक लाँच . . . - MarathiBrain.com", "raw_content": "\nआरोग्यमंत्री राजेश टोपे यांना मातृशोक\nवातानुकूलित लोकल रेल्वेविषयी अद्याप स्पष्टता नाही\nराज्यशासनाचे शेतकऱ्यांसाठी कौशल्याधारित प्रशिक्षण कार्यक्रम\nराज्यातील ६० टक्के उद्योगधंदे अद्याप बंदच\nHome मनोरंजन ‘दंडम’ चित्रपटाचे धमाकेदार म्युझिक लाँच . . .\n‘दंडम’ चित्रपटाचे धमाकेदार म्युझिक लाँच . . .\nMumbai: मराठीमध्ये साऊथच्या तोडीसतोड ॲक्शन आणि दमदार कथानक घेऊन आलेल्या ‘दंडम’ या चित्रपटाचा संगीत अनावरण सोहळा नुकताच पार पडला. ‘दंडम’च्या ट्रेलरला यगोदरच उत्तम प्रतिसाद मिळाला असून त्याप्रमाणेच म्युझिक लॉन्चला देखील रसिकांनी गर्दी केली होती. त्यावेळी मयूर राऊत, रिपुंजय लष्करे, संतोष वारे, अक्षय जांभळे, अजय चोपडे, सोनाजी पाटील तसेच मयूर देशमुख आदी कलाकार उपस्थित होते. तसेच सिनेमाचे दिग्दर्शक व्ही. सत्तू यांच्या समवेत गीतकार सागर बाबानगर, संगीत दिग्दर्शक अभिमन्यू कार्लेकर आदींनीही प्रेक्षकांशी गप्पा मारल्या.\nयाप्रसंगी चित्रपटाचे दिग्दर्शक व्ही. सत्तू म्हणाले, “मराठी सिनेमा केवळ आशयघन असून उपयोग नाही. साऊथच्या तोडीचा सिनेमा बनवायचा असेल तर तितकीच दमदार ॲक्शन असणेदेखील अत्यंत महत्वाचे आहे. सर्व नवे कलाकार घेऊन चित्रपट बनविण्याचा प्रवास खडतर तर होताच पण तितकाच आनंददायीही होता. या सिनेमात सिक्स पॅक असलेला फक्त हिरोच नाही तर सहकलाकारांचेही कमावलेले शरीर प्रेक्षकांना पाहता येणार आहे. कलाकारांनी ॲक्शन आणि अभिनयावर घेतलेली मेहनत पडद्यावर पाहणे हा एक रोमांचकारी अनुभव असेल याची मला खात्री आहे.”\nदंडम या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करणारा तसेच शरीर सौष्ठव स्पर्धेत मि. युनिव्हर्स हा किताब पटकावलेला संग्राम चौगुले अभिनयातील पदार्पणाविषयी बोलताना म्हणाला, “पडद्यावर ॲक्टिंगच्या जोडीला ॲक्शन होती आणि ॲक्टर होण्याचं माझं स्वप्नही होतं. त्यामुळे मला हा चित्रपट ऑफर झाला तेव्हा कथानक ऐकल्यावर लगेच मी होकार कळवला. आता चित्रपट सिनेमागृहात यायचा दिवस जव�� आला आहे. कोणतीही गोष्ट सुरुवातीला करताना दडपण येते आणि मीही त्यातून सुटलेलो नाही. इथे प्रेक्षकांपेक्षा मोठा कोणताच कलाकार नाही. माझ्या चाहत्यांनी आजवर मला जे प्रेम दिलं त्याप्रमाणे हा चित्रपट पाहिल्यावर प्रेक्षकही देतील याची मला खात्री आहे.”\nया कार्यक्रमात दंडम चित्रपटातील ‘बिगी बिगी’, ‘साजनी’, ‘झंझावत’, ‘मन मोहिनी’, ‘द बंगळंग सॉंग’ ही प्रसेनजीत कोसंबी, जसराज जोशी, आदर्श शिंदे, जुईली जोगळेकर, आनंदी जोशी यांनी गायलेली गाणी प्रदर्शित करण्यात अली असून रसिकांना लवकरच ती मिळतील. ‘दंडम’ ही जितकी बीड सारख्या ग्रामीण भागाचा विकास करणाऱ्या कलेक्टरची गोष्ट आहे, तितकीच कलेक्टरला मदत करणाऱ्या पीडीतांचीही आहे. एक सरकारी अधिकारी जर आपले अधिकार वापरू लागला तर तो केवढा बदल घडवू शकतो हे सांगणारा हा सिनेमा आहे. खिळवून ठेवणारे कथानक तर यात आहेच पण त्याचबरोबर तरुण पिढीला मार्गदर्शक ठरेल असा हा सिनेमा १८ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.\nPrevious article‘एचपी’ च्या सुमारे ५०० भारतीय कर्मचाऱ्यांनाही गमवावी लागू शकते नोकरी \nNext articleकोशिकांच्या प्राणवायू ग्रहणावरील संशोधनासाठी यंदाचा वैद्यकशास्त्रातील नोबेल जाहीर\nआरोग्यमंत्री राजेश टोपे यांना मातृशोक\nवातानुकूलित लोकल रेल्वेविषयी अद्याप स्पष्टता नाही\nशासकीय रुग्णालयात ‘रक्तसंग्रहण केंद्र’ सुरू\nवातानुकूलित लोकल रेल्वेविषयी अद्याप स्पष्टता नाही\nसावनी रविंद्रच्या नव्या अनप्लग्ड मालिकेची झाली सुरुवात\nखासदाराने कापला संसदेच्या प्रतिकृतीचा केक\nमुंबईकरांच्या सेवेत देशातील पहिली ‘फिरती चाचणी बस’\nपालकमंत्री फुके यांनीच मला फसवण्याचे षडयंत्र रचले : आमदार चरण वाघमारे\nविश्लेषणात्मक व माहिती पत्रकारितेतील एकमेव मराठी ई-दालन. Analytical & Informative Journalism in Marathi. बातम्या आणि बरंच काही.\nआरोग्यमंत्री राजेश टोपे यांना मातृशोक\nवातानुकूलित लोकल रेल्वेविषयी अद्याप स्पष्टता नाही\nराज्यशासनाचे शेतकऱ्यांसाठी कौशल्याधारित प्रशिक्षण कार्यक्रम\nराज्यातील ६० टक्के उद्योगधंदे अद्याप बंदच\n‘साजिद-वाजिद’ जोडीतील वाजिद खान यांचे निधन\nपंतप्रधानांचे भाषण प्रसारित न करणाऱ्या अधिकाऱ्याचे निलंबन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%AC%E0%A5%8C%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7_%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE", "date_download": "2020-08-07T22:11:54Z", "digest": "sha1:G5HORW4DPF64ERB5DFYUUKNJFGWHTWCC", "length": 29281, "nlines": 348, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "भारतीय बौद्ध महासभा - विकिपीडिया", "raw_content": "\nया लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.\nहा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.\nलेखन ससंदर्भ; तटस्थ, वस्तुनिष्ठ, अधिकतम नि:संदिग्ध, तर्कसुसंगत, समतोल, साक्षेपी- समिक्षीत ससंदर्भ टिकेसह, अद्ययावत ठेवा.\nप्रथम (मी/आम्ही/आपण) अथवा द्वितीय (तू/तुम्ही) पुरुषी लेखन, वाचकाला संबोधन, विशेषणे, आलंकारीकता, कथाकथन वर्णनात्मकता, स्वत:ची व्यक्तिगत मते, भलावण, प्रबोधन, व्यक्ति अथवा समुहलक्ष्य तर्कदोष, प्रताधिकार भंग टाळा.\nलेखात सुयोग्य विभाग बनवा, इतर विकिपीडिया लेखांना अंतर्गत दुवे जोडा, वर्गीकरण करा\nभारतीय बौद्ध महासभा (इंग्रजी: The Buddhist Society of India) ही एक बौद्ध संस्था वा संघटना आहे. या संघटनेचे पंजीकरण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले, संस्थेचा रजिस्टर्ड नं. ३२२७/५५-५६ हा आहे. सोसायटी ची घटना पुढील प्रमाणे आहे.\nभारतीय बौद्ध महासभा किंवा बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया ही ४ मे १९५५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सुरु केलेली एक भारतीची राष्ट्रीय बौद्ध संघटना आहे.[१][२][३] याचे मुख्यालय मुंबई मध्ये असून सध्या या संघटनेते राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून मिराताई आंबेडकर कार्य करत आहेत.[४] ही संघटना आंतरष्ट्रीय बौद्ध संघटना वर्ल्ड फिलोशिप ऑफ बुद्धिस्ट्सची सदस्य आहे.[५][६][७]\n५ हे सुद्धा पहा\n६ संदर्भ आणि नोंदी\nसोसायटी चे नाव दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया हे असेल.\nसोसायटी चे पंजीकृत कार्यालय मुंबई येथे आहे.\nभारतीय बौद्ध महासभेची उदिष्टे खालिलप्रमाणे आहेत.\nभारतात बौद्ध धम्माच्या प्रचारास चालना देणे.\nबौद्ध धम्म उपासनेसाठी बौद्ध मंदिरे (विहार) स्थापन करणे.\nधार्मिक व वैज्ञानिक विषयांकरीता शाळा व महाविद्यालये स्थापन करणे.\nअनाथालय, दवाखाने व मदत केंद्रे (आधरगुहे) स्थापन करणे.\nबौद्ध धम्माच्या प्रसाराकरीता कार्यकर्ते तयार करण्यासाठी बौद्ध प्रशिक्षण केंद्र (सेमीनरीज) स्थापन करणे.\nसर्व धम्माच्या तुलनात्मक अध्ययना��� प्रोत्साहन देणे.\nसर्वसामान्य लोकांना बौद्ध धम्माचा खरा अर्थबोध करुन देण्यासाठी बौद्ध साहित्य प्रकाशित करणे आणि हस्तपत्रके व छोट्या पुस्तिका काढून त्याचे वितरण करणे.\nगरज भासल्यास धर्मोपदेशकांचा नवा संघ निर्माण करणे.\nबौद्ध धम्माच्या प्रचारार्थ प्रकाशनाचे कार्य सुरु ठेवण्यासाठी मुद्रणालय किंवा मुद्रणालये स्थापन करणे.\nभारतीय बौद्धांच्या सामायिक कृतीसाठी आणि बंधुभाव स्थापन (संवर्धन) करण्यासाठी मेळावे आणि परिषदा भरविणे.\nसामाजिक समता स्थापीत करने\nभारतीय बौद्ध महासभेची अधिकार खालिलप्रमाणे आहेत.\nसोसायटी साठी देणग्या स्वीकारने व निधी गोळा करणे.\nसोसायटीच्या उदेशांकरिता संस्थेची मालमत्ता विकणे अथवा गहान करणे.\nमालमत्ता धारण करणे व ताब्यात ठेवणे.\nसोसायटीकरीता मालमत्ता विकत घेणे, भाडे कराने घेणे किंवा अन्य प्रकारे मिळवणे आणि काळ प्रसंगाच्या निच्शितीनुसार सोसायटी च्या पैशाची गुंतवणूक व व्यवहार करणे.\nसोसायटीच्या उदिष्टांकरीता घरे, इमारती किंवा बांधकामाची रचना करने, त्याची निगा राखने, पुर्नरचना करणे, फेरफार करणे, बदलने किंवा पुर्नस्थापित करणे.\nसोसायटीची सर्व किंवा कोणतीही मालमत्ता विकणे, निकालात काढणे, सुधारणे, व्यवस्थित ठेवणे, विकसित करणे, विनिमय करणे, भाड़ेकरार करणे, गहाण ठेवणे, सुपुर्द करणे किंवा व्यवहाराचा करार करणे.\nसोसायटीच्या ध्येय व उदिष्टांची पुढील वाटचालीतील सुरक्षितेचा दृष्टिकोण बाळगुण सोसायटी, सोसायटी द्वारा चालवीत असलेल्या किंवा सोसायटीशी संबंधीत असलेल्या कोणत्याही संस्थेद्वारे अथवा सोसायटी द्वारा इतर कोणत्याही संस्था अथवा संस्थाशी सहकार्य करणे, संयुक्त करणे किंवा संलग्न करणे.\nसोसायटी चे कोणतेही हेतु, ध्येय व उदिष्टां च्या पुर्तेंत साठी जामीन ठेवून ठेवून (सुरक्षा ठेव) अथवा न ठेवता पैसा उभारणे.\nउपनिर्दिष्ट कोणतेही ध्येय व उदिष्टे साध्य करण्यासाठी प्रसंगानुरूप किंवा त्यास पूरक अन्य कायदेशीर कृती व कार्य करणे.\nसंस्थेचे सभासदांचे पुढील प्रकारे दोन वर्ग असतील :\n१) सभासद २) सहयोगी सभासद\n१) सभासदस्यत्वा साठी अटी : सभासद कोण होऊ शकतो :- सोसायटीने निर्धारित व नियमित केलेल्या धम्म दीक्षा विधि चे अनुकरण करुण बौद्ध धम्माआचरनास सुरवात करणारी व सोसायटी ची पूर्ण वार्षिक वर्गनी शुल्क देणारी कोणती��ी व्यक्ति सोसायटीचा सभासद होण्यास पात्र असेल.\n२) सहयोगी सभसदत्व :- सहयोगी सभासदत्व कोण होऊ शकतो :- सोसायटी च्या ध्येय व उदिष्टांशी सहानभूति ठेवणारया व बौद्ध धर्माला विरोध न करणाऱ्या कोणतीही व्यक्तिला सोसायटीची वार्षिक वर्गनी शुल्क देऊन सहयोगी सभासद करता येवु शकते.\n3) सभासदत्वाच्या मर्यादा (बंधन) तरतुदीप्रमाणे, अध्यक्ष कोणत्याही विशिष्ट बाबतीत ठरवु शकतो को, कोणताही सभासद , जरी त्याने धममदिक्षेच्या विधिचे अनुकरण केले असले तर, त्याला नेमुन दिलेल्या काळा पर्यन्त शिकवु सभासद राहील.\n४) शिकावु सभासद व सहयोगी सभासद सल्लागार समिती व जन समितीचे सभासद होण्यास पात्र राहणार नाही व त्याना मतदानाचा अधिकार नसेल.\nडिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटी\nद बॉंबे शेड्युल्ड कास्ट्स इम्प्रुव्हमेंट ट्रस्ट\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया\nपक्ष, संस्था व संघटना\nडिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटी\nद बाँबे शेड्युल्ड कास्ट्स इम्प्रुव्हमेंट ट्रस्ट\nस्मॉल होल्डिंग इन इंडिया अँड देअर रेमिडीज(१९१८)\nद प्रॉब्लम् ऑफ द रूपी(१९२३)\nदि इव्हॉलुशन ऑफ द प्रव्हिन्शल फाइनॅन्स इन ब्रिटिश इंडिया(१९२४)\nवेटिंग फॉर अ व्हिझा(१९३६)\nपाकिस्तान ऑर पार्टिशन ऑफ इंडिया(१९४०)\nमीस्टर गांधी अँड दि इमॅन्सिपेइशन ऑफ दि अनटचेबल्स(१९४५)\nरानडे, गांधी आणि जीना(१९४३)\nव्हॉट काँग्रेस अँड गांधी हॅव्ह डन टू दि अनटचेबल्स(१९४५)\nमहाराष्ट्र ॲझ झ् अ लिंग्विस्टिक्स स्टेट(१९४६)\nहू वर दि शुद्राज\nद अनटचेबल्स: हू वर दे अँड व्हाय दी बिकम अनटचेबल्स(१९४८)\nथॉट्स ऑन लिंग्विस्टीक स्टेट्स(१९५५)\nभगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म(१९५७)\nप्राचीन भारतातील क्रांती आणि प्रतिक्रांती\nडॉ. आंबेडकर नगर (महू)\nडॉ. भीमराव रामजी आंबेडकर स्मारक\nभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक (समतेचा पुतळा)\nडॉ. आंबेडकर राष्ट्रीय स्मारक\nयुगपुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर\nरमाबाई भिमराव आंबेडकर (रमाई)\nबोले इंडिया जय भीम\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर: महामानवाची गौरवगाथा\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ\nडॉ. बी.आर. आंबेडकर मुक्त विद्यापीठ\nडॉ. बी.आर. आंबेडकर विद्यापीठ, श्रीकाकुलम\nबाबासाहेब भीमराव आंबेडकर बिहार विद्यापीठ\nडॉ. बी.आर. आंबेडकर सामाजिक शास्त्र विद्यापीठ\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्त विद्यापीठ\nडॉ. बी.आर. आंबेडकर राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थान, जालंधर\nतमिळनाडू डॉ. आंबेडकर विधी विद्यापीठ\nबाबासाहेब भीमराव आंबेडकर विद्यापीठ\nडॉ. भीमराव आंबेडकर विद्यापीठ\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ\nडॉ. भीमराव आंबेडकर विमानतळ\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार\nडॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार\nडॉ. बी.आर. आंबेडकर रत्न पुरस्कार\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनगौरव पुरस्कार\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार\nशाहू, फुले, आंबेडकर पुरस्कार\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्राविण्य पुरस्कार\nडॉ. आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजगौरव पुरस्कार\nआंबेडकर सामाजिक सेवा पुरस्कार\nआंबेडकर महिला कल्‍याण पुरस्‍कार\nमातोश्री भीमाबाई आंबेडकर पुरस्कार\nभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज उत्थान पुरस्कार\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार\nभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम, बारामती\nडॉ. भीमराव रामजी आंबेडकर स्मारक (लंडन)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक (मुंबई)\nडॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र (दिल्ली)\nडॉ. आंबेडकर राष्ट्रीय स्मारक (दिल्ली)\nभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक (महाड)\nआंबेडकर मेमोरिअल पार्क (लखनऊ)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण स्तूप, चैत्यभूमी\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, महू\nडॉ. भीमराव रामजी आंबेडकर (जपान)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, आंबडवे\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पक्ष व संघटना\nCS1 इंग्रजी-भाषा स्रोत (en)\nCS1 हिंदी-भाषा स्रोत (hi)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १६ जुलै २०२० रोजी ०७:०८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%86%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%A2_%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE", "date_download": "2020-08-07T22:06:37Z", "digest": "sha1:I2XHHBU7PBGC64CN3D5PLOQRDXUWATE2", "length": 5688, "nlines": 101, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:आषाढ महिना - विकिपीडिया", "raw_content": "\nहिंदू पंचांगानुसार बारा महिने\n← आषाढ महिना →\nशुद्ध पक्ष प्रतिपदा - द्वितीया - तृतीया - चतुर्थी - पंचमी - षष्ठी - सप्तमी - अष्टमी - नवमी - दशमी - एकादशी - द्वादशी - त्रयोदशी - चतुर्दशी - पौर्णिमा\nकृष्ण पक्ष प्रतिपदा - द्वितीया - तृतीया - चतुर्थी - पंचमी - षष्ठी - सप्तमी - अष्टमी - नवमी - दशमी - एकादशी - द्वादशी - त्रयोदशी - चतुर्दशी - अमावास्या\n\"आषाढ महिना\" वर्गातील लेख\nएकूण ३० पैकी खालील ३० पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २००५ रोजी २१:४७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/india-news/raids-on-lalu-prasad-chidambaram/articleshow/58707314.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article3", "date_download": "2020-08-07T20:37:15Z", "digest": "sha1:TRHX5HF24GKJGC463FK64WENABLMGXTW", "length": 18676, "nlines": 104, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nचिदंबरम, लालूंवर CBI, IT चे छापे\nमाजी केंद्रीय अर्थ व गृहमंत्री पी. चिदंबरम तसेच राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांच्या घरांवर अनुक्रमे सीबीआय आणि प्राप्तिकर खात्याचे छापे घालून तीन वर्षांपूर्वी, याच दिवशी लोकसभा निवडणुकीत पूर्ण बहुमत संपादन करणाऱ्या मोदी सरकारने मंगळवारी आपला तिसरा वर्षपूर्ती दिवस साजरा केला. विरोधी नेत्यांचा आवाज दडपून टाकण्यासाठी सरकारने सूडबुद्धीने कारवाई केल्याचा आरोप करीत चिदंबरम आणि लालूप्रसाद यादव यांनी शेवटपर्यंत संघर्ष करण्याचा निर्धार व्यक्त केला, तर या छाप्यांचे मोदी सरकारने समर्थन क���ले आहे.\nम. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली\nमाजी केंद्रीय अर्थ व गृहमंत्री पी. चिदंबरम तसेच राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांच्या घरांवर अनुक्रमे सीबीआय आणि प्राप्तिकर खात्याचे छापे घालून तीन वर्षांपूर्वी, याच दिवशी लोकसभा निवडणुकीत पूर्ण बहुमत संपादन करणाऱ्या मोदी सरकारने मंगळवारी आपला तिसरा वर्षपूर्ती दिवस साजरा केला. विरोधी नेत्यांचा आवाज दडपून टाकण्यासाठी सरकारने सूडबुद्धीने कारवाई केल्याचा आरोप करीत चिदंबरम आणि लालूप्रसाद यादव यांनी शेवटपर्यंत संघर्ष करण्याचा निर्धार व्यक्त केला, तर या छाप्यांचे मोदी सरकारने समर्थन केले आहे.\nदहा वर्षांपूर्वी आयएनएक्स मीडिया समुहामधील विदेशी गुंतवणुकीच्या प्रस्तावाला लाच घेऊन मंजुरी दिल्याच्या आरोपावरून माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम तसेच त्यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांच्या निवासस्थानासह १४ जागी मंगळवारी सीबीआयने छापे घातले. आयएनएक्स मीडिया शीना बोरा खून प्रकरणी सध्या तुरुंगात असलेले पीटर आणि इंद्राणी मुखर्जी यांच्या मालकीची कंपनी आहे. विदेशी गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाच्या माध्यमातून चार कोटींची विदेशी गुंतवणूक मिळवून देण्यासाठी आयएनएक्स मीडियाकडून कार्ती चिदंबरम यांनी दहा लाखांची लाच घेतल्याचा आरोप आहे. प्रत्यक्षात आयएनएक्स मीडियामध्ये ३०५ कोटींची विदेशी गुंतवणूक आली होती. माझा मुलगा आणि त्याच्या मित्रांना लक्ष्य करून सरकारने आपला आवाज दाबण्याचा प्रयत्न केला असून या कारवाईनंतरही आपण सरकारच्या विरोधात बोलत आणि लिहीत राहणार असल्याचा निर्धार चिदंबरम यांनी व्यक्त केला आहे. सरकार सीबीआयचा वापर करून विरोधी पक्षांचे नेते, पत्रकार, स्तंभलेखक, आणि नागरी संघटनांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही चिदंबरम यांनी केला.\nएक हजार कोटींच्या बेनामी संपत्ती प्रकरणी मंगळवार सकाळपासून प्राप्तिकर खात्याने लालूप्रसाद यादव आणि त्यांची कन्या आणि जावई तसेच सहकारी प्रेमचंद गुप्ता, तसेच मुलांची निवासस्थाने आणि अन्य ठिकाणांवर छापे घातले. दिल्ली आणि गुरगावमध्ये एकूण २२ ठिकाणी हे छापे घालण्यात आले. लालू आणि त्यांचे मंत्री पुत्र तेजस्वी आणि तेजप्रताप तसेच खासदार कन्या मिसा भारती यांनी अवैधपणे एक हजार कोटींच�� भूखंड खरेदी केल्याचे आरोप १३ मे रोजी केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद आणि त्यापूर्वी भाजप नेते सुशीलकुमार मोदी यांनी केले होते.\nसंतप्त झालेल्या लालूंनी ट्विट करून भाजप आघाडीतील नव्या मित्रपक्षांचे अभिनंदन केले. त्यांचा रोख भाजप आणि जदयु यांच्यातील वाढता सौहार्द आणि नितीशकुमार यांच्याकडे असल्यामुळे बिहारमधील सरकार संकटात सापडल्याचा अर्थ काढला गेला. त्यामुळे लालूंनी ट्विट करून सारवासारव करीत आघाडी भक्कम असून आणखी समविचारी पक्षांना त्यात जोडायचे आहे, असा दावा केला. आपण फॅसिस्ट ताकदींशी शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहू, असा निर्धार लालूंनी व्यक्त केला.\nएका इंग्रजी दैनिकातील साप्ताहिक स्तंभलेखनातून चिदंबरम मोदी सरकारवर सातत्याने टीका करीत असतात, तर २०१५ साली झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपची सारी गणिते उधळून लावत लालूप्रसाद यादव यांच्या पक्षाने नितीशकुमार यांच्या जदयुसोबत दणदणीत विजय मिळविला होता. त्याचा राजकीय बदला घेण्यासाठी चिदंबरम आणि लालूप्रसाद यादव यांच्या निवासस्थानांवर लोकसभा विजयाच्या तिसऱ्या वर्षपूर्तीच्या मुहूर्तावर मोदी सरकारने छापे मारल्याचे म्हटले जात आहे.\nमोदी सरकारने सूडाच्या भावनेतून केलेल्या या कारवायांमुळे विरोधी पक्षांचे नेते दबून जाणार नाहीत, अशी प्रतिक्रिया काँग्रेसने व्यक्त केली. शिवराजसिंह चौहान यांचा व्यापम घोटाळा, वसुंधरा राजे शिंदे यांचे ललित मोदी प्रकरण, गुजरात राज्य पेट्रोलियम कार्पोरेशनमध्ये स्वतः मुख्यमंत्री असताना मोदींनी केलेला २० हजार कोटींचा घोटाळा, सहारा-बिर्लाकडून मोदींनी घेतलेली लाच, ९ हजार कोटींचे कर्ज घेणाऱ्या विजय मल्ल्याला पळून जाण्यात मोदी सरकारने केलेली मदत यासारख्या भाजपच्या घोटाळ्यांचे स्मरण देत भाजपने नैतिकतेचा आव आणू नये, असा सल्ला काँग्रेसने दिला.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\nसुशांत सिंह मृत्यू : सीबीआयकडून रियासह सहा जणांविरोधात ...\nराम मंदिर भूमिपूजनापूर्वी अखेर अडवाणींनी सोडले मौन, म्ह...\nसुशांतसिंह प्रकरणी बिहार सरकारची सुप्रीम कोर्टात धक्काद...\nप्र��व मुखर्जींबाबत भाजप अनुत्सुक महत्तवाचा लेख\nसुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी रिया चक्रवर्तीला अटक होणार\n'संयुक्त राष्ट्रा'च्या गाडीतील आक्षेपार्ह सेक्स व्हिडिओ व्हायरल\nहरयाणा: सेक्स रॅकेट उघडकीस\nमार्क्ससाठी सेक्स घोटाळा: विरोधकांची CBI चौकशीची मागणी\nऔरंगाबादमध्ये जीवाची बाजी लावून तरुणांनी वाचवले बुडणाऱ्या तरुणाचे प्राण\nराफेल विमाने भारतात दाखल, नौदलाकडून स्वागत\nदेशदेशात भीती आणि असुरक्षेने उच्चांक गाठला, राहुल गांधींचा घणाघात\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\nक्रिकेट न्यूजभारतात २०२१ साली टी-२० विश्वचषक; तीन वर्षांत होणार तीन वर्ल्डकप\nमुंबईदिवसभरात १० हजार ९०६ रुग्णांची करोनावर मात; ३०० दगावले\nमुंबईरिया चक्रवर्तीची ८ तास चौकशी; कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता\nLive: कोल्हापूरात दिवसभरात २४० करोना बाधित रुग्ण आढळले\nमुंबईएअर इंडिया विमान अपघातात महाराष्ट्रातील वैमानिकाचा मृत्यू\nमुंबईराज्यात महावीजबिल घोटाळा; सरकारवर भाजपचा 'हा' गंभीर आरोप\n कोकणात गणपती स्पेशल ट्रेन, २ दिवसांत घोषणा\nमोबाइलसर्वात जास्त विकला जाणारा अँड्रॉयड फोन झाला स्वस्त; नवी किंमत पाहा\nविज्ञान-तंत्रज्ञानइंडियन ब्रँड Shinco चे ३ जबरदस्त टीव्ही लाँच, जाणून घ्या किंमत-फीचर्स\nकरिअर न्यूजसीबीएसई फेरपरीक्षा होणार की नाही\nहेल्थनिरोगी आरोग्यासाठी वयानुसार किती वेळ झोपणे ठरेल योग्य\nकार-बाइककिआ सॉनेटपासून टाटा HBX पर्यंत, ऑगस्टमध्ये या ४ कार येताहेत\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%96%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A4%BE_%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE", "date_download": "2020-08-07T22:16:35Z", "digest": "sha1:G43DWU7PA56LHY6NZLB5WB54KCHEB4J3", "length": 3768, "nlines": 78, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:खोर्दा जिल्हा - विकिपीडिया", "raw_content": "\nभारताच्या ओरिसा राज्यातील खोर्दा जिल्ह्याविषयीचे लेख.\n\"खोर्दा जिल्हा\" वर्गातील लेख\nएकूण २ पैकी खालील २ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे का��� जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ मार्च २०१७ रोजी २१:२३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmanthan.com/2020/07/blog-post_795.html", "date_download": "2020-08-07T20:46:23Z", "digest": "sha1:ZJRG7LHZSUOQNTIFLM7OFK27OIFRIRPN", "length": 7245, "nlines": 48, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "समाजसुधारक अण्णाभाऊ साठे यांना ​'भारतरत्न' देण्याची मागणी;लहुजी शक्ती सेनेचे सुभाष घोरपडे यांची माहिती.! - Lokmanthan.com", "raw_content": "\nHome / Unlabelled / समाजसुधारक अण्णाभाऊ साठे यांना ​'भारतरत्न' देण्याची मागणी;लहुजी शक्ती सेनेचे सुभाष घोरपडे यांची माहिती.\nसमाजसुधारक अण्णाभाऊ साठे यांना ​'भारतरत्न' देण्याची मागणी;लहुजी शक्ती सेनेचे सुभाष घोरपडे यांची माहिती.\nसमाजसुधारक अण्णाभाऊ साठे यांना ​'भारतरत्न' देण्याची मागणी;लहुजी शक्ती सेनेचे सुभाष घोरपडे यांची माहिती.\nविश्व विख्यात साहित्यिक थोर समाजसुधारक अण्णाभाऊ साठे यांना सर्वोच्च पुरस्कार ​भारतरत्न हा पुरस्कार मिळवा याबाबत लहुजी शक्ती सेनेच्या वतीने महाराष्ट्रतील विविध आमदारांचे मंत्रीमंडळास देण्यासाठी शिफारस पत्र घेण्यात आले आहेत.त्याच अनुषंगाने आमदार मोनिका राजळे यांचे ही शिफारस पत्र घेतले असल्याबाबतची माहिती लहुजी शक्ती सेनेचे अहमदनगर दक्षिणचे जिल्हा अध्यक्ष सुभाष घोरपडे यांनी दिली आहे..\nदेशाचे राष्ट्रपुरुष,थोर समाजसेवक डॉ.अण्णाभाऊ साठे यांचे समाजासाठी व देशातील दिन दलितांसाठी अद्वितीय असे योगदान आहे.तसेच ते मातंग समाजाचे प्रभावी समाजसुधारक होते.संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे ते अग्रगण्य नायक असून त्यांनी दिन दलिताच्या व्यथा आपल्या लेखणीतून मांडल्या आहेत.व देशाला अनमोल साहित्याचा खजिना दिला आहे.१ ऑगस्ट रोजी समाजसुधारक अण्णाभाऊ साठे यांच्या जन्म शताब्दी वर्षाच्या सांगतेचे औचित्य साधत समाजसुधारक अण्णाभाऊ साठेना सर्वोच्च पुरस्कार ‘भारतरत्न’ पुरस्कार देण्यात यावा अशी मागणी लहुजी शक्ती सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.\nसमाजसुधारक अण्णाभाऊ स���ठे यांना ​'भारतरत्न' देण्याची मागणी;लहुजी शक्ती सेनेचे सुभाष घोरपडे यांची माहिती.\nमाजी मंत्री प्रा. राम शिंदे यांच्यासह ३८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल \nमाजी मंत्री प्रा. राम शिंदे यांच्यासह ३८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल कर्जत / प्रतिनिधी कर्जत तालुक्यातील माहिजळगाव येथे दूध आं...\nतालुक्यात आज 25 व्यक्ती कोरोना बाधित, पारनेर शहरातील किराणा दुकानदार कोरोना बाधित \nपारनेर भाजी मंडईतील किराणा दुकानदाराच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची आज रात्री रॅपिड चाचणी तालुक्यात आज 25 व्यक्ती कोरोना बाधित, पारनेर ...\nसुरेगाव परिसरात बकरी ईद घरीच साजरी होणार -डॉ. सय्यद \nसुरेगाव परिसरात बकरी ईद घरीच साजरी होणार -डॉ. सय्यद कान्हेगाव/प्रतिनिधी : मुस्लिम धर्माचा पवित्र बकरी ईद सण कोरोनाच्या सावटाखाली असल्याने ...\nगांजीभोयरे येथे दोन गटात तुंबळ हाणामारी, १६ जणांन विरोधात गुन्हा दाखल \nपारनेर तालुक्यातील गांजीभोयरे येथे दोन गटात रस्त्याच्या कारणावरून तुंबळ हाणामारी पारनेर प्रतिनिधी - पारनेर तालुक्यातील ...\nतालुक्यात २४ पॉझिटिव्ह, तर येळपणे येथील एका रुग्णाचा मृत्यू. \nतालुक्यात २४ पॉझिटिव्ह, तर येळपणे येथील एका रुग्णाचा मृत्यू. येळपणे/ प्रतिनिधी :- श्रीगोंदा तालुक्यात आज दिवसभरात एकूण...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/trends/nashik-news-latest-marathi-news-deshdoot-nashik-seized-liquor-stock-from-pickup-van", "date_download": "2020-08-07T21:34:09Z", "digest": "sha1:RDJQBIEJHLYREKJ24WYQUIXMXCTO3ZBA", "length": 4657, "nlines": 63, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "उत्पादन शुल्कच्या कारवाईत लाखोंचा मद्यसाठा जप्त ; Seized liquor stock from pickup van", "raw_content": "\nउत्पादन शुल्कच्या कारवाईत लाखोंचा मद्यसाठा जप्त\nदिंडोरी रोड येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईत दादरा नगर हवेलीनिर्मित मद्याच्या १०० खोक्यांसह वाहतुकीसाठी वापरली गेलेली पिकअप असा १७ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात यश आले आहे.\nदरम्यान, अंधाराचा फायदा घेऊन संशयित पिकअप चालक पसार झाल आहे. म्हसरूळ-दिंडोरी रोडने पररज्यातील मद्याची वाहतुक केली जाणार असल्याची माहिती, उत्पादन शुल्क विभागाच्या अ विभागास मिळाली होती. त्यानुसार पथकाने वरील मार्गावर सापळा रचला.\nत्यावेळी एमएच ४८ एजी २२१० या क्रमांकाच्या महिंद्रा पिकअप वाहनावर पथकाला संशय आल्याने, ते अडविण्यात आले. या वाहनाची तपासणी केली असता, त्��ात ब्लेंडर्स प्राईड, रॉयल चॅलेंज, रॉक फोर्ड, क्लार्सबर्ग बिअर, ग्रीन्किंग, व्होडका, इम्पेरिअल ब्ल्यू विस्की, बडवायझर बिअर व ऑफिसर चॉईस असा बिअर व मद्याचे १०० खोके आढळून आले.\nया प्रकरणी पसार चालकाविरूद्ध दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई विभागीय उपायुक्त अर्जुन ओहोळ, अधिक्षक मनोहर अंचुळे, उपअधिक्षक बी. एन. भुतकर यांच्या निर्देशाने निरीक्षक वसंत कौसडीकर, पथकाचे निरीक्षक ऋषिकेश फुलझळके, दुय्यम निरीक्षक डी. एन. पोटे, योगेश चव्हाण, सी. एच. पाटील, प्रविण ठाकरे, जवान गौरव तारे, आर. बी. झनकर, एस. ए. माने, व्ही. एच. चव्हाण यांनी केली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/best-of-five-marks-will-be-recognized-by-icse-students/", "date_download": "2020-08-07T21:47:39Z", "digest": "sha1:FYOZKZQXCNWIKNVFHIA7XQS7RNAMK643", "length": 5961, "nlines": 87, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "'आयसीएसई' विद्यार्थ्यांचे 'बेस्ट ऑफ फाईव्ह' गुण ग्राह्य धरले जाणार", "raw_content": "\n‘आयसीएसई’ विद्यार्थ्यांचे ‘बेस्ट ऑफ फाईव्ह’ गुण ग्राह्य धरले जाणार\nपुणे – आयसीएसई मंडळाच्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवरील पहिल्या पाच विषयांचे सरासरी गुण इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे.\nआयसीएसईने विद्यार्थ्यांच्या गुणपद्धतीत गट एक, दोन व तीन याप्रमाणे विषयांची वर्गवारी केली होती. यंदा मात्र या गटात बदल करण्यात आल्याने विद्यार्थ्यांना अंतर्गत परीक्षेत पैकीच्या पैकी गुण मिळाले आहेत. गटातील विषय बदलल्यामुळे विद्यार्थ्यांच्या सरासरी गुणात वाढ झाली आहे. अकरावी प्रवेशाच्या वेळी राज्य मंडळाची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा याचा फटका बसण्याची शक्‍यता होती. राज्य मंडळाचा निकाल आधीच घटला असल्याने प्रवेश अडचणीचे बनले आहेत.\nआयसीएसईच्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर सरासरी गुण दर्शविण्यात आले आहेत. सहापैकी पहिल्या पाच विषयांचे गुण अकरावी प्रवेशासाठी विचारात घेण्याचा निर्णय शिक्षण विभागाकडून घेण्यात आला आहे. या विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाच्या भाग-2 मध्ये बदल करावा लागणार आहे. यासाठी मार्गदर्शन केंद्र व आयसीएसईच्या शाळांमध्ये रविवारी (दि.23) सुविधा सुरू ठेवण्यात येणार आहे. याबाबतच्या सूचना प्रवेश नियंत्रण समितीच्या अध्यक्षा मीनाक्षी राऊत यांनी मुख्याध्यापकांना दिल्या आहेत.\nराज्य वन्यजीव मंडळाच्या विचारार्थ प्रस्तावासाठी ड्रोन सर्व्हे आवश्यक – मुख्यमंत्री\nतंत्रशिक्षण प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया १० ते २५ ऑगस्टदरम्यान\nपिंपरी-चिंचवड शहर पुन्हा रेडझोनमध्ये\n#IPL2020 : कोकाकोला किंवा जिओची प्रायोजकता मिळणार\nकॉंग्रेस व चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या करारची चौकशी करणारी याचिका फेटाळली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/thane/coronavirus-covid-care-center-bhiwandi-mosque-excellent-example-social-harmony-a301/?utm_source=Lokmat.com&utm_medium=coronanews-rotator", "date_download": "2020-08-07T21:03:58Z", "digest": "sha1:BXPEE4OEYLMKMOEUUX6G7NIWLKZRTG7Y", "length": 36494, "nlines": 402, "source_domain": "www.lokmat.com", "title": "coronavirus: भिवंडीतील मशिदीत कोविड केअर सेंटर, सामाजिक सलोख्याचे उत्कृष्ट उदाहरण - Marathi News | coronavirus: Covid Care Center at Bhiwandi Mosque, excellent example of social harmony | Latest thane News at Lokmat.com", "raw_content": "शनिवार ८ ऑगस्ट २०२०\nअल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nपूर्व उपनगरात अखेर व्यापाऱ्यांनी उघडली दुकाने\nगिरगावने अनुभवले पावसाचे रौद्र रूप\n६५ वर्षात... २६८ पुराच्या घटनांत ६९ हजार जणांचा मृत्यू\nऐश्वर्या शेरॉनची १६ बनावट इन्स्टाग्राम अकाउंट\nरिया चक्रवर्तीने महेश भटसह या लोकांना केले होते कॉल्स, रिपोर्टमधून समोर आले सत्य\n\"परम्‍परा, प्रतिष्‍ठा और अनुशासन\" म्हणत जेव्हा बच्चन बहू ऐश्वर्यावर संतापले होते अमिताभ बच्चन, हे होते कारण\nटॅलेंट मॅनेजरचा खुलासा, आत्महत्येच्या एक दिवस सुशांतशी या गोष्टी संदर्भात झाले होती चर्चा\nसमीर शर्माच्या आत्महत्येवर सगळे गप्प का अभिनेता राहुल भटचा सवाल\nसुशांंतचा नंबर ब्लॉक केल्यानंतर रिया चक्रवर्तीने अभिनेत्याच्या ई-मेल अकाऊंटसोबत केली छेडछाड\nसुप्रिया सुळे आणि अजित पवार याचं रक्षाबंधन\nसुशांतला न्याय मिळावाच पण शेतकरी आत्महत्येबद्दलही बोला\nअजित दादा पवारना मुख्यमंत्रीपदावर बघण्याची इच्छा\nकोरोना महामारीच्या अस्ताला सुरुवात \nरक्ताची कमतरता भरून काढण्यासह पोट साफ होण्यास फायदेशीर मका; इतर फायदे वाचून व्हाल अवाक्\nघरी बसून वाढलेला कमरेचा आणि पोटाचा घेर झटपट होईल कमी; फक्त 'हे' ४ उपाय वापरा\nकोरोनानंतर चीनमध्ये एक किडा पसरवतोय नवा व्हायरस, ही आहेत लक्षणं\nमहामारीच्या काळात जॉब मिळवायचा असेल तर 'या' गोष्टी माहीत असायलाच हव्यात; वेळीच जाणून घ्या\ncoronavirus: कोरोनाचा मानवी मेंदूवर होतोय असा परिणाम, नव्या संशोधनातून समोर आ��ी धक्कादायक माहिती\nपनवेलमधील खाजगी कोविड रुग्णालयामार्फत शासनाच्या नियमांचे उल्लंघन; महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे सचिव सुधाकर शिंदे यांच्या अचानक धाडीत उघड\nकेरळ- एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या अपघातात १४ जणांचा मृत्यू; १२३ जण जखमी; १५ गंभीर जखमी\nकेरळमधील विमान अपघातामुळे दु:ख; जखमींची प्रकृती स्थिर राहावी यासाठी प्रार्थना करतो- पंतप्रधान मोदी\nकेरळमध्ये अपघातग्रस्त झालेल्या विमानात एकूण १९१ जण; १८४ प्रवाशी आणि ७ कर्मचाऱ्यांचा समावेश- एअर इंडिया\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांना फोन; एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या अपघाताची घेतली माहिती\nअमरावती- उसळगव्हाण येथे २२ वर्षीय तरुणाची आत्महत्या\nअमरावती: आज १०८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; जिल्ह्यातल्या बाधितांचा आकडा २८७२ वर\nकेरळमध्ये एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाला भीषण अपघात, अक्षरशः दोन तुकडे झाले\nकेरळ- करिपूर विमानतळावर लँडिंग दरम्यान एअर इंडियाचं विमान घसरलं; अनेकजण जखमी\nमुंबई - ईडी कार्यालयातून रिया चक्रवर्ती चौकशीनंतर निघाली\nकल्याण शीळ रस्त्याच्या कामाचा आमदार प्रमोद पाटील यांनी आढावा; एमएसआरडीसी अधिकाऱ्यांसमवेत बैठक\nसुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात रिया चक्रवर्तीची ईडीकडून साडे आठ तास चौकशी; रिया ईडीच्या कार्यालयातून रवाना\nसुशांत सिंह राजपूतची माजी बिझनेस मॅनेजर श्रृती मोदीची ईडीकडून सुरू असलेली चौकशी पूर्ण\nसोलापूर- अक्कलकोटमध्ये कोरोना रुग्णाचा रस्त्यावर मृत्यू; एक तास रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्यानं प्राण सोडला\nकोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी पूर्ण सज्ज राहा; लष्करप्रमुख मनोज नरवणेंकडून फिल्ड कमांडर्सना सूचना\nपनवेलमधील खाजगी कोविड रुग्णालयामार्फत शासनाच्या नियमांचे उल्लंघन; महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे सचिव सुधाकर शिंदे यांच्या अचानक धाडीत उघड\nकेरळ- एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या अपघातात १४ जणांचा मृत्यू; १२३ जण जखमी; १५ गंभीर जखमी\nकेरळमधील विमान अपघातामुळे दु:ख; जखमींची प्रकृती स्थिर राहावी यासाठी प्रार्थना करतो- पंतप्रधान मोदी\nकेरळमध्ये अपघातग्रस्त झालेल्या विमानात एकूण १९१ जण; १८४ प्रवाशी आणि ७ कर्मचाऱ्यांचा समावेश- एअर इंडिया\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा केरळ��े मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांना फोन; एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या अपघाताची घेतली माहिती\nअमरावती- उसळगव्हाण येथे २२ वर्षीय तरुणाची आत्महत्या\nअमरावती: आज १०८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; जिल्ह्यातल्या बाधितांचा आकडा २८७२ वर\nकेरळमध्ये एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाला भीषण अपघात, अक्षरशः दोन तुकडे झाले\nकेरळ- करिपूर विमानतळावर लँडिंग दरम्यान एअर इंडियाचं विमान घसरलं; अनेकजण जखमी\nमुंबई - ईडी कार्यालयातून रिया चक्रवर्ती चौकशीनंतर निघाली\nकल्याण शीळ रस्त्याच्या कामाचा आमदार प्रमोद पाटील यांनी आढावा; एमएसआरडीसी अधिकाऱ्यांसमवेत बैठक\nसुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात रिया चक्रवर्तीची ईडीकडून साडे आठ तास चौकशी; रिया ईडीच्या कार्यालयातून रवाना\nसुशांत सिंह राजपूतची माजी बिझनेस मॅनेजर श्रृती मोदीची ईडीकडून सुरू असलेली चौकशी पूर्ण\nसोलापूर- अक्कलकोटमध्ये कोरोना रुग्णाचा रस्त्यावर मृत्यू; एक तास रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्यानं प्राण सोडला\nकोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी पूर्ण सज्ज राहा; लष्करप्रमुख मनोज नरवणेंकडून फिल्ड कमांडर्सना सूचना\nAll post in लाइव न्यूज़\ncoronavirus: भिवंडीतील मशिदीत कोविड केअर सेंटर, सामाजिक सलोख्याचे उत्कृष्ट उदाहरण\nभिवंडीमध्ये मशिदीचं रूपांतर तात्पुरत्या कोविड केअर सेंटरमध्ये करण्यात आलं आहे. धर्म-पंथाचं बंधन न ठेवता तिथे कोरोना रुग्णांवर योग्य ते उपचार केले जात आहेत.\ncoronavirus: भिवंडीतील मशिदीत कोविड केअर सेंटर, सामाजिक सलोख्याचे उत्कृष्ट उदाहरण\nठळक मुद्देभिवंडीत बाधितांची संख्या १३०० हून अधिक आहे. अनेकांना उपचारासाठी भिवंडीबाहेर जावं लागतंय. भिवंडीमध्ये मशिदीचं रूपांतर तात्पुरत्या कोविड केअर सेंटरमध्ये करण्यात आलं आहे. धर्म-पंथाचं बंधन न ठेवता तिथे कोरोना रुग्णांवर योग्य ते उपचार केले जात आहेत.\nमुंबई : विविधतेत एकता जपणाऱ्या, जोपासणाऱ्या आपल्या देशात अनेक धर्म, पंथांचे लोक गुण्यागोविंदाने नांदतात. संकटसमयी मदतीला धावणं ही शिकवण प्रत्येक धर्म देतो. सध्याच्या कोरोना काळात सर्वधर्मीय प्रार्थनास्थळांनी गरजूंच्या मदतीसाठी आपली दारं उघडली आहेत. ठाणे जिल्ह्यात भिवंडीमध्ये मशिदीचं रूपांतर तात्पुरत्या कोविड केअर सेंटरमध्ये करण्यात आलं आहे. धर्म-पंथाचं बंधन न ठेवता तिथे कोरोना रुग्णांवर योग्य ते उपचार केले जात आहेत.\nभिवंडीत बाधितांची संख्या १३०० हून अधिक आहे. अनेक रुग्णांना उपचारासाठी भिवंडीबाहेर जावं लागतंय. हे चित्र पाहून, शांतीनगर भागातील जमात-ए-इस्लामीच्या मक्का मशिदीत कोविड केअर सेंटर तयार करण्यात आलं आहे. येथे कुठल्याही धर्माच्या रुग्णांना बेड आणि ऑक्सिजन नि:शुल्क उपलब्ध करून दिला जातोय. महाराष्ट्रातील सामाजिक सलोख्याचं हे उत्कृष्ट उदाहरण म्हणता येईल.\nज्या रुग्णांना वेळेवर बेड मिळत नाही, त्यांना या कोविड केंद्रात दाखल करून घेतो. ऑक्सिजनची पातळी कमी असल्यास त्यांना २ ते ४ तास ऑक्सिजन सपोर्ट दिला जातो. त्यानंतर बरं वाटू लागल्यास आणि रुग्णालयात बेड उपलब्ध झाल्यास ते तिथे जाऊन उपचार घेतात, अशी माहिती जमात-ए-इस्लामीचे अध्यक्ष मौलाना औसफ फलानी आणि विश्वस्त शेख रियाझ ताहीर यांनी दिली.\nयाआधी, पुण्यात आझम कॅम्पस परिसरातील मशिदीचा एक मजला आयसोलेशन व क्वारंटाईन सेंटरसाठी देण्यात आला आहे. तिथे ८० बेड्सची व्यवस्था आहे. औरंगाबाद शहरातील ऐतिहासिक आणि सर्वात मोठ्या जामा मशिदमध्ये १५० व्यक्तींना क्वारंटाइन करण्याची व्यवस्था आहे.\nकोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि आरोग्य व्यवस्थेवर पडणारा ताण हे लक्षात घेत, बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव येथील श्री गजानन महाराज संस्थानकडूनही ५०० खाटांचा कक्ष क्वारंटाइन कक्ष म्हणून उपलब्ध करून देण्यात आला आहे. आनंद विसावा या प्रशस्त कक्षात कोरोना रुग्णांना आवश्यक असलेल्या सर्व सुविधा सुरू करण्यात आल्या आहेत. या ठिकाणी क्वारंटीन असलेल्या लोकांना संस्थानकडून दोन वेळच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. लॉकडाऊन काळात संस्थानकडून दररोज दोन हजार भोजन पाकिटांचे वितरणही करण्यात येत होते.\nदगडूशेठ गणपती मंदिर ट्रस्ट ने कोरोनामुळे जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात अनेक कुटुंबांना अन्नधान्न्याची किट उपलब्ध करून दिली, तसेच अनेक ठिकाणी आरोग्य तपासणी शिबिरेही आयोजित केली.\nकोल्हापूरातील करवीर निवासिनी अंबाबाई पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने कोरोना काळात दोन कोटी रुपयांची मदत केली आहे. अंबाबाई मंदिर परिसरातील गरीब फेरीवाले, जोतिबा मंदिर परिसरातील गरीब दुकानदार, नाभिक समाज, तृतीयपंथी, वारांगणा, चित्रपट क्षेत्रातील कलाकार आणि तंत्रज्ञ, ��र्केस्ट्रातील कलावंत यांना धान्याचे किट वाटप केले आहे. रिक्षाचालक आणि घरकाम करणाऱ्या महिलांना धान्यांचे किट वाटप करण्यात आले आहे.\nकोल्हापूर जिल्ह्यातील कणेरी येथील श्रीक्षेत्र सिद्धगिरी मठाने कोरोनाचा फटका बसलेल्या हजारो लोकांना जेवण आणि अन्नधान्य, अशी मदत केली आहे. भिक्षू, भटके, हातावर ज्यांचे पोट आहेत, अशा अनेकांना मठाकडून मदत पोहोचविली गेली. कोल्हापूर पोलीस दलाला रोज मठाच्या वतीने जेवण पुरवण्यात येत आहे. गोंदवलेकर महाराज संस्थाननेही भरीव आर्थिक मदत आणि धान्यवाटप करून गरजूंना आधार दिला.\nकोल्हापूरातील वाईल्डर मेमोरियल चर्चतर्फे कोरोना काळात कर्तव्यावर असलेल्या पोलिसांसाठी जेवणाची सोय करण्यात आली होती.\nचर्चने उघडली शाळेची इमारत\nमाहिम येथील हिंदुजा रुग्णालयात कोरोना रुग्णांची सेवा करत असलेल्या कर्मचाऱ्यांना वास्तव्य करता यावे म्हणून सेंट मायकल चर्चने शाळेच्या इमारतीतील खोल्यांचं घरांमध्ये रूपांतर केलं होतं. या केंद्रामध्ये पन्नासहून अधिक नर्स आणि कर्मचारी तब्बल ६ आठवडे वास्तव्य करत होते. यांच्या व्यतिरिक्त पोलिसांच्या वास्तव्याची देखील येथे व्यवस्था करण्यात आली होती. दरम्यान, वांद्रे येथील सेंट पीटर्स चर्चने देखील स्थलांतरित कामगारांच्या राहण्यासाठीची व्यवस्था केली होती.\n(फेसबुकने या उपक्रमासाठी आमच्यासोबत भागीदारी केली आहे, मात्र या मजकुरावर त्यांचं कुठलंही संपादकीय नियंत्रण अथवा प्रभाव नाही.)\nPositive on CoronabhiwandiCoronavirus in Maharashtraसकारात्मक कोरोना बातम्याभिवंडीमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस\nCoronavirus : सेलूतील कोरोनाबाधित व्यापाऱ्याचा परभणीत उपचारादरम्यान मृत्यू\nCoronaVirus In Aurangabad : कोरोनामुक्त रुग्णांचे प्रमाण ५३.७४ टक्के; आज १६६ बाधितांची वाढ\nकौटुंबिक खर्च मागवायचा तरी कसा; लॉकडाऊन उठण्याआधीच डोंबिवलीत रिक्षा रस्त्यावर\nम्हाडा सदनिकेची विक्री किंमत भरण्यासाठी १५ डिसेंबरपर्यंत बिनव्याजी मुदतवाढ , कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय\ncoronavirus: कोरोना रुग्णांच्या भोजनावरील खर्चाला वाढीव दराची फोडणी, मनपा आणि जिल्हा रुग्णालयात १०० रु. चा फरक\ncoronavirus: मुंबईतील सर्वाधिक मृत्यू धारावी, दादर, माहीममध्ये, धारावीतील समूह संसर्ग रोखण्यात यश\nविलगीकरण केंद्रातून आरोपींनी केले पलायन\n१८ गावे न वगळण्याबाबत आणखी एक याचिका\nकेडीएमसी हद्दीत रुग्ण आढळण्याचे प्रमाण घटले\nपॉझिटिव्ह व निगेटिव्ह रुग्णांसाठी वेगवेगळे कक्ष निर्माण करा\n७१ वर्षांनंतरही उल्हासनगर भकासच\nकोरोनामुळे शिवसेना गटनेते घाडीगावकर यांचा मृत्यू\nसुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवावा की मुंबई पोलिसांकडेच ठेवावा... तुम्हाला काय वाटतं\nमुंबई पोलीस सक्षम cbiकडे देणं आवश्यक\nमुंबई पोलीस सक्षम (203 votes)\ncbiकडे देणं आवश्यक (349 votes)\nकोरोना महामारीच्या अस्ताला सुरुवात \nराम मंदिर पायाभरणीनिमित्त घरोघरी दिवाळी साजरी करा\nसुशांतला न्याय मिळावाच पण शेतकरी आत्महत्येबद्दलही बोला\nअजित दादा पवारना मुख्यमंत्रीपदावर बघण्याची इच्छा\nसुप्रिया सुळे आणि अजित पवार याचं रक्षाबंधन\nपरदेशी कामगारांसाठी कुवैत सरकारचा नवीन मसूदा\nबकरी ईदला कुर्बानी नाही, रक्तदान करा\nगणेश उत्सव नाही पुण्यातील मंडळे सेवा उत्सव करणार\nN95 मास्कचा जन्म कसा झाला \nतरुणीच्या गुप्तांगातून स्वॅब घेतला, नवनीत राणा संतापल्या\nलुटारू नवरी : पहिल्या पतीकडून लुटले 1 कोटी, दुसऱ्याकडून 45 लाख, तिसऱ्यासोबत पळाली अमेरिकेला\n १४ वर्षाच्या मुलीला दारू पाजून नराधमांनी केला गँगरेप\n सीरम इन्स्टिट्यूटनं जाहीर केली लसीची किंमत, फक्त २२५ रुपयांत मिळणार कोरोना लस\nकोरोनानंतर चीनमध्ये एक किडा पसरवतोय नवा व्हायरस, ही आहेत लक्षणं\ncoronavirus: कोरोनाचा मानवी मेंदूवर होतोय असा परिणाम, नव्या संशोधनातून समोर आली धक्कादायक माहिती\nमुख्यमंत्री गेहलोतांकडून भाजपाच्या महाराणींना खास गिफ्ट; काँग्रेस सरकार होणार स्थिर\nShocking: तीन महिन्यांत दहा कलाकारांनी केली आत्महत्या; नाव वाचून बसेल धक्का\nखूशखबर : 10 ऑगस्टपर्यंत येऊ शकते 'रशियन' कोरोना लस; आरोग्य मंत्री म्हणाले, परीक्षण पूर्ण\nमॉडेलिंग सोडून UPSC दिली; ऐश्वर्या श्योराण पहिल्याच फटक्यात IAS बनली\nगुलाबाची कळी कशी हळदीने माखली... पाहा, राणा दग्गुबाती व मिहिका बजाजच्या हळदीचे खास फोटो\nबांधकाम व्यवसायासाठी पुढील सहा महिने निराशाजनक\n आरोग्यविषयक कार्यक्रम घेण्यावर भर\nदुरुस्ती केलेले शौचालय कोसळले\nनागपुरात विधिसंघर्षग्रस्त बालकांच्या जीवनात ‘अंकुर’\nजादा बिल आकारणाऱ्या रुग्णालयांवर छापा\n'Air India Plane Crash' : केरळमध्ये एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाला भीषण अपघात; १५ जणांचा मृत्यू, १२३ जण जखमी\n'Air India Plane Crash' : विमानाला झालेल्या अपघातात पायलट दीपक साठेंचा मृत्यू; हवाई दलात बजावली होती सेवा\n आता कोकणवासीयांसाठी १० दिवसांचा क्वारंटाइन, शासन आदेश आला\nअपघातात एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाचे दोन तुकडे झाले, पण...\nAir India Express Accident: ...अन् रनवेवरून एअर इंडियाचं विमान दरीत कोसळलं; जाणून घ्या शेवटच्या क्षणांमध्ये काय घडलं\nCoronaVirus News: इस्रायलचे शास्त्रज्ञ मायदेशी परतले; भारताचा मित्र लवकरच 'पॉझिटिव्ह' बातमी देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/author/jayesh-sawant/page/7/", "date_download": "2020-08-07T20:37:38Z", "digest": "sha1:YH3DOE4WPKXPPCFQYQBXKCFPIJ7SDKP5", "length": 17278, "nlines": 279, "source_domain": "www.loksatta.com", "title": "जयेश सामंत | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nशार्कच्या पिल्लांच्या मासेमारीत वाढ\nसागरी किनारा मार्गचा भराव सुरक्षित\nसर्वपक्षीय नेतेमंडळींनी मध्यंतरी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडेही प्रत्यक्ष तक्रार केली होती.\nमुंढे यांचा धडाका सुरूच\nडी. वाय. पाटील संस्थेची इमारत पाडण्याचे आदेश\nमुंढेंकडे फायली देऊ नका\nपालिकेच्या सर्वसाधारण सभेने मुंढे यांच्याविरोधात अविश्वास ठराव मंजूर केला आहे.\n‘माझ्या आजवरच्या प्रशासकीय कारकीर्दीत मी कधीही लोकशाही व्यवस्था अव्हेरलेली नाही.\nया सगळ्या भोंगळ कारभाराला मुंढे आयुक्तपदी रुजू झाल्यानंतर एकप्रकारचा वचक बसला होता.\nमुंढेंच्या नाकाबंदीसाठी रस्त्यावरही शक्तिप्रदर्शन\nमुंढे यांच्याविरोधात सर्वपक्षीय नगरसेवकांचे बहुमत असल्याने अविश्वास ठराव मंगळवारी मंजूर होईल हे स्पष्ट आहे.\n‘मुंढे हटवा’ मोहिमेला सेनेचे बळ\nगेल्या काही वर्षांत नवी मुंबईत बेकायदा बांधकामांना ऊत आला आहे.\nनवी मुंबईत बिल्डरांकडे ६८१ कोटींची थकबाकी\nभाजप वगळता स्थायी समितीमधील सर्वपक्षीय नगरसेवकांनी त्यांच्याविरोधात अविश्वासाचा ठराव मांडला आहे.\nविशिष्ट नगरसेवकांचा आयुक्तांना विरोध असल्याचा दावा; मुंढेसमर्थक मोठय़ा गटाची पालकमंत्र्यांकडे तक्रार राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसोबत अप्रत्यक्ष संधान बांधून नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणण्याच्या शिवसेनेतील काही नेत्यांच्या डावपेचामुळे आता या पक्षातच दुफळी निर्माण झाली आहे. मुंढे यांच्या शिस्तप्रिय आणि पारदर्शी कारभारामुळे नवी मुंबई मह��पालिकेतील नाईक कुटुंबांचा हस्तक्षेप कमी झाला असून त्यांच्याविरोधात अविश्वास ठराव […]\nकल्याणमध्ये बिल्डरांसाठी वाढीव चटईक्षेत्राचा गालिचा\nनिवडणुकांच्या हंगामात महापालिकेचा प्रस्ताव\nवाहतूक पोलिसांकडूनही यासंबंधी अभिप्राय घेण्यात येत असून लवकरच यासंबंधीची कार्यवाही सुरू केली जाईल\nमुंबई महानगर विकास प्राधिकरणाने या भागात उड्डाणपुलांच्या उभारणीसोबत रस्ता रुंदीकरणाचाही प्रकल्प आखला आहे.\nशहरबात ठाणे : नव्याने रुंद झालेल्या रस्त्यांवर पुन्हा बजबजपुरी\nफेरीवाल्यांना कंटाळलेल्या ठाण्यातील व्यापाऱ्यांनी अखेर राज्य सरकारकडे धाव घेतली आहे.\nवादानंतरही प्रशासनाकडे झाडांच्या कत्तलीचे १८०० नवे प्रस्ताव\n‘मागच्यास ठेच, पुढचा शहाणा’ हा नियम बहुधा ठाणे महापालिकेस लागू नसावा.\nकलंकित नगरसेवकांसाठी भाजपच्या पायघडय़ा\nठाणे, कळवा आणि मुंब्रा या तीन शहरांमध्ये शिवसेनेच्या तुलनेत भाजपची अवस्था फारच तोळामासा आहे\nपालिकेच्या अभियांत्रिकी विभागाने हा नियम धाब्यावर बसवला आणि स्थायी समितीनेही त्याला लागलीच मंजुरी दिली.\nपूर्व द्रुतगती महामार्गावर ठाण्यात तीन पूल\nया मार्गावर कासारवडवली आणि ओवळा येथे दोन नवे पूल उभारले जाणार आहे.\nदहा हजार इमारतींचे छप्पर अधांतरी\nउल्हासनगर, अंबरनाथ, नवी मुंबई यांसारख्या शहरांमधील धोकादायक इमारतींचा आकडाही दिवसागणिक वाढतो आहे.\nजनतेच्या पैशांवर नगरसेवकांचा खेळ\nठाणे महापालिकेने उभारलेल्या सर्वच क्रीडा संकुलांमध्ये अशा प्रकारची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.\nदळण आणि ‘वळण’ : ठाण्याची मेट्रो अन् मुंबईची सोय\nघोडबंदर आणि या भागात वाढलेल्या नव्या ठाण्याच्या प्रवाशांना याचा लाभ घेता येणार\nशिवसेनेला महापालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर चपराक लगाविण्यास राज्य सरकारने सुरुवात केली आहे.\nस्वस्त भाजी योजनेकडे शेतकऱ्यांची पाठ\nसुरुवातीच्या टप्प्यात पुणे येथे सुरू झालेल्या आठवडी बाजाराच्या स्वरूपात ठाणे येथील हे केंद्र चालविले जाणार आहे.\nसुशांतच्या मृत्यूपूर्वी काही दिवस आधी रियाने मुंबईत घेतले दोन आलिशान फ्लॅट्स\nश्रुती मोदी आहे तरी कोण सुशांतच्या मृत्यूप्रकरणी CBI ने तिच्या विरोधात दाखल केला गुन्हा\nसुशांत सिंहच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे देण्यास रिया चक्रवर्तीचा विरोध, म्हणाली...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल शंकुतला देवींनी मृत्यूआधी केलेली 'ती' भविष्यवाणी ठरली खरी\nसोनू सूदच्या मदतीचा ओघ कायम; रशियात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना केलं एअरलिफ्ट\nराज्यातील ग्रामीण भागांमधील करोना प्रादुर्भाव चिंताजनक\nकंपनी सेक्रेटरी प्रवेश परीक्षा ऑनलाइन\nदेशात २४ तासांत ६२,५३८ रुग्ण\nमुंबईतील ७७ टक्के रुग्ण करोनामुक्त\nमशिदीच्या पायाभरणीस जाणार नाही - आदित्यनाथ\nवकील तूर्त अत्यावश्यक सेवेत नाहीत\nऑनलाइन वर्गाना प्राध्यापकांचा विरोध\nतंत्रशिक्षण पदविका प्रवेशप्रक्रिया सोमवारपासून\nमुंबईतील मॉल्समध्ये ‘आरोग्य सेतू’ची ग्राहकांवर सक्ती\nयूपीएससी गुणवंताशी सोमवारी संवाद\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\nअजित पवार मनसे नगरसेवकावर भडकले; म्हणाले, \"आमचे चार मंत्री करोना पॉझिटिव्ह आलेत\"X\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nमुंबईतील ७७ टक्के रुग्ण करोनामुक्त\n‘सिंधू’ कडून प्रत्येक स्त्रीनं शिकायला हव्यात या सात गोष्टी\nपदोन्नतीतील आरक्षणावरून सरकार विरुद्ध मंत्री\nप्रथम वर्ष पदवीच्या ऑनलाइन प्रवेश अर्जासाठी भरमसाट शुल्कवसुली\nप्रकल्पासाठी वाघांचे स्थलांतर अयोग्य\nआईवडिलांसह दोन मुलांची हत्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lekhaa-news/viva-diva-model-aishwarya-parab-1813125/", "date_download": "2020-08-07T21:16:31Z", "digest": "sha1:YNW6NM2W5IUBOLP7X3BKEMM25SGDQIM5", "length": 9189, "nlines": 198, "source_domain": "www.loksatta.com", "title": "व्हिवा दिवा : ऐश्वर्या परब | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nशार्कच्या पिल्लांच्या मासेमारीत वाढ\nसागरी किनारा मार्गचा भराव सुरक्षित\nव्हिवा दिवा : ऐश्वर्या परब\nव्हिवा दिवा : ऐश्वर्या परब\nव्हिवा दिवा हा प्लॅटफॉर्म आहे अपकमिंग मॉडेल्ससाठी.\nव्हिवा दिवा हा प्लॅटफॉर्म आहे अपकमिंग मॉडेल्ससाठी. यासाठी आपले वेगवेगळ्या वेशभूषेतले पोर्टफोलिओ फोटो आम्हाला पाठवा. निवडक फोटोंना प्रसिद्धी देण्यात येईल. केवळ पोर्टफोलिओ असलेलेच फोटो छापले जातील याची दखल घ्यावी. फोटो viva.loksatta@gmail.com या मेलवर पाठवावेत. सब्जेक्टमध्ये व्हिवा दिवा असा उल्लेख करावा.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nसुशांतच्या मृत्यूपूर्वी काही दिवस आधी रियाने मुंबईत घेतले दोन आलिशान फ्लॅट्स\nश्रुती मोदी आहे तरी कोण सुशांतच्या मृत्यूप्रकरणी CBI ने तिच्या विरोधात दाखल केला गुन्हा\nसुशांत सिंहच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे देण्यास रिया चक्रवर्तीचा विरोध, म्हणाली...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल शंकुतला देवींनी मृत्यूआधी केलेली 'ती' भविष्यवाणी ठरली खरी\nसोनू सूदच्या मदतीचा ओघ कायम; रशियात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना केलं एअरलिफ्ट\nराज्यातील ग्रामीण भागांमधील करोना प्रादुर्भाव चिंताजनक\nकंपनी सेक्रेटरी प्रवेश परीक्षा ऑनलाइन\nदेशात २४ तासांत ६२,५३८ रुग्ण\nमुंबईतील ७७ टक्के रुग्ण करोनामुक्त\nमशिदीच्या पायाभरणीस जाणार नाही - आदित्यनाथ\nवकील तूर्त अत्यावश्यक सेवेत नाहीत\nऑनलाइन वर्गाना प्राध्यापकांचा विरोध\nतंत्रशिक्षण पदविका प्रवेशप्रक्रिया सोमवारपासून\nमुंबईतील मॉल्समध्ये ‘आरोग्य सेतू’ची ग्राहकांवर सक्ती\nयूपीएससी गुणवंताशी सोमवारी संवाद\n2 तरुण जिम्नॅस्टचा अटकेपार झेंडा..\n3 विरत चाललेले धागे : जुळत चाललेले धागे\nअजित पवार मनसे नगरसेवकावर भडकले; म्हणाले, \"आमचे चार मंत्री करोना पॉझिटिव्ह आलेत\"X", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vruthanta-news/26-thousand-likes-to-honesty-1045120/", "date_download": "2020-08-07T22:28:35Z", "digest": "sha1:KGVGMXIZHBK7ZZDA4IGWERJZ6XXJAXJD", "length": 16399, "nlines": 207, "source_domain": "www.loksatta.com", "title": "प्रामाणिकपणाला २६ हजार लाइक्स | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nशार्कच्या पिल्लांच्या मासेमारीत वाढ\nसागरी किनारा मार्गचा भराव सुरक्षित\nप्रामाणिकपणाला २६ हजार लाइक्स\nप्रामाणिकपणाला २६ हजार लाइक्स\nचोरी, अपहरण, खून, बलात्कार अशा भयावह घटनांमुळे रात्रीची मुंबई बदनामच फार. पण या अंधाऱ्या गल्ल्यांमध्ये आजही सचोटी आणि प्रामाणिकपणाची हलकीशी तिरीप अधूनमधून झळकून जाते.\nचोरी, अपहरण, खून, बलात्कार अशा भयावह घटनांमुळे रात्रीची मुंबई बदनामच फार. पण या अंधाऱ्या गल्ल्यांमध्ये आजही सचोटी आणि प्रामाणिकपणाची हलकीशी तिरीप अधूनमधून झळकून जाते. अशा या मुंबईच्या उजळ बाजूचा अनुभव नुकताच कामानिमित्त या महानगरीत येऊन गेलेल्या यासिन पटेलनामक एक�� पाटण्याच्या पाहुण्याला आला. या पाहुण्याने आपला हा अनुभव फेसबुकवर ‘शेअर’ केला. या अनुभवावर एक हजार प्रतिक्रिया तर तब्बल २६ हजार ‘लाइक्स’ देत ‘नेट’करांनी या प्रामाणिकपणाला सलाम केला.\nपटेल यांच्या गोष्टीचा हिरो आहे प्रदीप आनंदराव दळवी हा साताऱ्याचा २९ वर्षांचा तरुण. प्रदीप मुंबईतीलच एका हॉटेलात वाहनचालक म्हणून काम करतो. एके रात्री मुंबईच्या आंतरदेशीय विमानतळाबाहेर पटेल यांच्याशी प्रदीपची गाठ पडली. त्या रात्री काही कामानिमित्त पाटण्याहून आलेल्या पटेल यांना विमानतळाबाहेरून ठाणे येथे जाण्यास टॅक्सीच मिळत नव्हती. पटेल यांची हवालदिल परिस्थिती पाहून प्रदीपने त्यांना ठाण्याला सोडण्याची तयारी दाखविली. त्या रात्री प्रदीपने पटेल यांना ठाण्याला सोडले. त्यासाठी पटेल यांनी देऊ केलेले पैसेही त्याने नाकारले. पण, नेमकी पटेल यांची लॅपटॉप आणि काही महत्त्वाची कागदपत्रे असलेली बॅग प्रदीपच्या गाडीत राहिली होती.\nहॉटेलमध्ये आल्यानंतर पटेल यांना आपली चूक लक्षात आली. पण, तोपर्यंत वेळ निघून गेली होती. हताश मनस्थितीत असतानाच तासाभरात त्यांचा फोन वाजला. हा फोन प्रदीपचा होता. घणसोलीच्या आपल्या घरी परतल्यानंतर पटेल यांचा लॅपटॉप आपल्या गाडीतच राहिल्याचे त्याच्या लक्षात आले. त्याच रात्री घणसोलीहून ठाण्याला येऊन पटेल यांचे सामान परत करण्याची तयारी प्रदीपने दाखविली. परंतु, त्याच्या चांगुलपणाचा फायदा तरी किती घ्यायचा असा विचार करून पटेल यांनी त्याला, मी स्वत:च घणसोलीला येऊन आपले सामान घेतो, म्हणून सांगितले.\nती रात्र प्रदीपला, आपला फोन नंबर कसा मिळाला या विचारात पटेल यांनी काढली. प्रदीपकडूनच त्यांना कळले ते असे.. सामान परत करण्यासाठी प्रदीपने पटेल यांची लॅपटॉपची बॅग धुंडाळली. तेव्हा त्याला पाटण्याच्या हॉटेलची बिले सापडली. प्रदीपने या बिलावरील दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधला. तेथील कर्मचाऱ्याने पटेल यांचे नाव सांगितले. मात्र त्यांचा दूरध्वनी क्रमांक देण्यास नकार दिला. पुन्हा एकदा पटेल यांची बॅग तपासली असता त्यात त्यांची ‘व्हिजिटिंग कार्डे’ सापडली. त्यावर त्यांचा सेलफोन क्रमांक असल्याने प्रदीपचे काम सोपे झाले.\nबारावीपर्यंतचे शिक्षण झालेल्या आणि चांगला धावपटू असलेल्या प्रदीपविषयी आलेला हा अनुभव पटेल यांनी आपल्या फेसबुक���र लिहिला. आश्चर्य म्हणजे काही दिवसातच त्यावर तब्बल २६ हजार प्रतिक्रिया उमटल्या, तर हजारेक जणांनी त्याला ‘लाईक’ केले. स्वत: प्रदीप कुठल्याही सोशलनेटवर्किंग माध्यमावर नाही. परंतु, आपल्या मित्राच्या मदतीने आपल्या प्रामाणिकपणाची प्रशंसा करणाऱ्या प्रतिक्रिया वाचल्या आणि त्याचे मन भरून आले. ‘ही गोष्ट जेव्हा माझ्या साताऱ्याला राहणाऱ्या वडिलांना सांगितली, तेव्हा त्यांचा ऊर अभिमानाने भरून आला. बाबा गावात सर्वाना ही गोष्ट मोठय़ा अभिमानाने सांगत आहेत,’ असे प्रदीप सांगतो.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nकाय म्हणाले होते इलॉन मस्क फेसबुक संस्थापक मार्क झुकरबर्गच्या बुद्धिमत्तेबद्दल\nआमचं चुकलंच; ‘केंब्रिज अॅनालिटिका’ प्रकरणात मार्क झुकेरबर्गची कबुली\nफेसबुक-इन्स्टाग्रामवर तांत्रिक अडचण, टेलीग्रामला फायदा\nफेसबुकवर WhatsAppचे फीचर, आता डिलीट करू शकता मेसेज\n५ कोटी अकाउंट हॅक, फेसबुकने बंद केले ‘हे’ फिचर\nसुशांतच्या मृत्यूपूर्वी काही दिवस आधी रियाने मुंबईत घेतले दोन आलिशान फ्लॅट्स\nश्रुती मोदी आहे तरी कोण सुशांतच्या मृत्यूप्रकरणी CBI ने तिच्या विरोधात दाखल केला गुन्हा\nसुशांत सिंहच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे देण्यास रिया चक्रवर्तीचा विरोध, म्हणाली...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल शंकुतला देवींनी मृत्यूआधी केलेली 'ती' भविष्यवाणी ठरली खरी\nसोनू सूदच्या मदतीचा ओघ कायम; रशियात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना केलं एअरलिफ्ट\nराज्यातील ग्रामीण भागांमधील करोना प्रादुर्भाव चिंताजनक\nकंपनी सेक्रेटरी प्रवेश परीक्षा ऑनलाइन\nदेशात २४ तासांत ६२,५३८ रुग्ण\nमुंबईतील ७७ टक्के रुग्ण करोनामुक्त\nमशिदीच्या पायाभरणीस जाणार नाही - आदित्यनाथ\nवकील तूर्त अत्यावश्यक सेवेत नाहीत\nऑनलाइन वर्गाना प्राध्यापकांचा विरोध\nतंत्रशिक्षण पदविका प्रवेशप्रक्रिया सोमवारपासून\nमुंबईतील मॉल्समध्ये ‘आरोग्य सेतू’ची ग्राहकांवर सक्ती\nयूपीएससी गुणवंताशी सोमवारी संवाद\n1 शिक्षणमंत्री तावडे आणि सचिव अश्विनी भिडे यांच्यात खो-खो\n2 स्वच्छता मोहिमेला अभियंत्यांना जुंपले\n3 इसिसची पाळेमुळे पनवेलपर्यंत\nअजित पवार ��नसे नगरसेवकावर भडकले; म्हणाले, \"आमचे चार मंत्री करोना पॉझिटिव्ह आलेत\"X", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/editorial/manasa/former-india-fast-bowler-shantkumar-sreesanth-who-was-banned-for-spot-fixing/articleshow/70782823.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article5", "date_download": "2020-08-07T21:56:48Z", "digest": "sha1:ZYDLLGHLIGNS2KNFPOAYYFYCI2PX6AEN", "length": 12778, "nlines": 110, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nस्पॉट फिक्सिंगप्रकरणी कायमची बंदी घालण्यात आलेला भारताचा माजी वेगवान गोलंदाज शांताकुमारन श्रीशांतचा क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याचा मार्ग आता मोकळा झाला असला तरी हा दिलासा औटघटकेचा आहे.\nस्पॉट फिक्सिंगप्रकरणी कायमची बंदी घालण्यात आलेला भारताचा माजी वेगवान गोलंदाज शांताकुमारन श्रीशांतचा क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याचा मार्ग आता मोकळा झाला असला तरी हा दिलासा औटघटकेचा आहे. बीसीसीआयचे आचारसंहिता अधिकारी डी. के. जैन यांनी त्याच्यावरील आजीवन बंदी सात वर्षांवर आणली आहे. त्यामुळे ही बंदी १३ सप्टेंबर २०२० ला संपेल. श्रीशांत भारतासाठी २०११ मध्ये शेवटचा सामना खेळला. अर्थात, आता या निर्णयामुळे त्याचे खरोखरच पुनरागमन होईल का, ही शंका आहे. कारण त्याने पस्तिशी पार केली आहे. यापूर्वी अजय जडेजावर बुकींशी कथित संबंधांवरून बंदी लादली होती. त्यालाही क्लीन चीटनंतरही पुनरागमन करता आले नव्हते. बंदीमुळे तशीही श्रीशांतची क्रिकेट कारकीर्द यापूर्वीच संपली आहे. तापट स्वभाव व बेताल वागण्यामुळे तो नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडला. स्पॉट फिक्सिंगमुळे तर त्याची प्रतिमा कलंकित गोलंदाज म्हणूनच झाली. ‘मॅच फिक्सिंग’च्या आरोपानंतर श्रीशांतच्या कारकिर्दीला ओहोटी लागली. क्रिकेटमधील अनेक मित्रही दुरावले. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवले होते, तेव्हा भारतीय गोलंदाजीची स्थिती सुधारेल, अशी अटकळ बांधली जात होती. दुर्दैवाने, बेफिकीर स्वभावामु‌‌ळे श्रीशांतच्या गोलंदाजीचीच नाही, तर आयुष्याचीही लय हरवली. हरभजनसह अनेक वरिष्ठ खेळाडूंच्या रोषालाही त्याला सामोरे जावे लागले. अपरिपक्व खेळाडू म्हणून त्याची संभावना झाली. बंदी उठल्यानंतर आनंदित झालेल्या श्रीशांतचा कसोटी सामन्यात शंभर गडी टिपण्याचा मानस आहे. मात्र, आता संधी मिळूनही त्याला कितपत फायदा घेता येईल, याची शंका आहे. त्यामुळे परदेशातील स्पर्धांचे मार्ग त्याला शोधावे लागतील. अर्थात, बंदी गेली तरी कलंकित गोलंदाज हा शिक्का त्याला पुसता येणार नाही, हेही तेवढेच खरे\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\nचालता बोलता संदर्भकोश : डॉ. श्रीपाद चितळे...\nअमर चित्रकथा : अमरसिंह...\nभारतीय रंगभूमीचे शिल्पकार : इब्राहीम अल्काझी...\nपरिचित नेतृत्व: शशिधर जगदीशन...\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nस्पॉट फिक्सिंग शांताकुमारन श्रीशांत भारताचा माजी वेगवान गोलंदाज गोलंदाज spot-fixing shantkumar sreesanth former india fast bowler Bowler\nसुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी रिया चक्रवर्तीला अटक होणार\n'संयुक्त राष्ट्रा'च्या गाडीतील आक्षेपार्ह सेक्स व्हिडिओ व्हायरल\nहरयाणा: सेक्स रॅकेट उघडकीस\nमार्क्ससाठी सेक्स घोटाळा: विरोधकांची CBI चौकशीची मागणी\nऔरंगाबादमध्ये जीवाची बाजी लावून तरुणांनी वाचवले बुडणाऱ्या तरुणाचे प्राण\nराफेल विमाने भारतात दाखल, नौदलाकडून स्वागत\nमुंबईरिया चक्रवर्तीची ८ तास चौकशी; कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\nनागपूरनागपुरातील करोनाचा 'हा' आकडा चिंता वाढवणारा\nदेशकेरळ विमान दुर्घटना टेबलटॉप रनवेमुळे समजून घ्या दुर्घटनेचं कारण\nमुंबईदिवसभरात १० हजार ९०६ रुग्णांची करोनावर मात; ३०० दगावले\nनागपूरअनैतिक संबंधात अडचण ठरणाऱ्या पतीची प्रियकराच्या मदतीने हत्या\nकोल्हापूरकोल्हापूरला पुराचा धोका कायम; पंचगंगेची पाणी पातळी ४५ फुटांवर\nदेश'पावसामुळे धावपट्टीचा अंदाज न आल्याने विमानाला अपघात'\nमुंबईराज्यात महावीजबिल घोटाळा; सरकारवर भाजपचा 'हा' गंभीर आरोप\nमोबाइलसर्वात जास्त विकला जाणारा अँड्रॉयड फोन झाला स्वस्त; नवी किंमत पाहा\nविज्ञान-तंत्रज्ञानइंडियन ब्रँड Shinco चे ३ जबरदस्त टीव्ही लाँच, जाणून घ्या किंमत-फीचर्स\nआजचं भविष्यमकर : स्वतःच्या आनंदात रममाण व्हाल; वाचा, आजचे राशीभविष्य\nकरिअर न्यूजसीबीएसई फेरपरीक्षा होणार की नाही\nहेल्थनिरोगी आरोग्यासाठी वयानुसार किती वेळ झोपणे ठरेल योग्य\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/%E0%A4%9C%E0%A4%AF%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE-%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B6", "date_download": "2020-08-07T22:00:10Z", "digest": "sha1:FGMPEVXKDADPCY5ARSNVHXPP74RUZD4D", "length": 5757, "nlines": 84, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nखबर राज्याची : विदर्भ- धुळीचे कण, खाणीचे घण\nAaditya Thackeray: 'त्या' कोळसा खाणीच्या लिलावास आदित्य ठाकरेंचा विरोध\nव्याघ्र प्रकल्पाजवळील कोळसा खाणींना विरोध\nपंतप्रधानांच्या घोषणेनंतर सोशल मीडियावर अशा उमटल्या प्रतिक्रिया\nकरोनाच्या बहाण्याने श्रमिकांचे शोषण नको: राहुल गांधी\nश्रमिकांचे शोषण करून ‘लढाई’ नको\nएक टक्के जनतेसाठी एक कोटी चाचण्यांची गरज : काँग्रेस\nकाँग्रेसच्या दिग्गजांचा मेगा प्लॅन\nस्थलांतरित मजूरांच्या समस्या सोडवण्याचीही मागणी\n‘कोविड-१९ ही आव्हानात्मक संधी’\nविश्वासात का घेतले नाही\nपावसाच्या बदलत्या स्वरूपाचे आव्हान\n‘सीएए’वरील आव्हान याचिकेला मंजुरी\nखोट्या बातम्या पसरवणे हे परराष्ट्र मंत्र्यांचे काम नाही: इतिहासकार रामचंद्र गुहा यांचा टोला\nदिल्ली गमावल्यानंतर काँग्रेसमध्ये अंंतर्गत कलह उघड\nCAA ला राज्यांचा विरोध राजकीय पाऊल : शशी थरुर\n‘नागरिकत्व’ला तूर्त स्थगिती नाही\n‘ही तर गाइडेड टूर’\nजेएनयू हिंसाचार: चौकशीसाठी कुलगुरुंची समिती\nवाघाला वाटते तेव्हाच तो दिसतो\nCAA: 'नागरिकत्व' ऐरणीवर; देशभरातील विरोध कायम\n'नागरिकत्व कायद्याने करारांचे उल्लंघन'\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%A7%E0%A5%82%E0%A4%AE%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%82", "date_download": "2020-08-07T21:32:36Z", "digest": "sha1:VNJ7IOAMWLBHAKVXYZXGYDQ2QQ2FM47V", "length": 11822, "nlines": 49, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "धूमकेतू - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nधूमकेतू किंवा शेंडेनक्षत्र म्हणजे उल्केसारखाच असणारा पण बर्फापासून बनलेला केरसुणीसारखा दिसणारा खगोलशास्त्रीय पदार्थ आहे. धूमकेतू अतिलंबगोलाकार कक्षेत सूर्याभोवती फिरतात व फिरताफिरता ते प्लूटोच्याही पुढे जातात. धूमकेतूंमध्ये घन कार्बन डायऑक्साईड, मिथेन, पाणी आणि इतर बरेच क्षार असतात.\nधुमकेतू अंतर्बाह्य अतिशय थंड व असुरक्षित असतो. त्याचे कवच सच्छिद्र असते व शीर्षस्थानी चॅाकलेटप्रमाणे थर असतात. धुमकेतूचा पृष्ठभाग स्फटिकासारखा आणि टणक असतो. मात्र, तो जेव्हा सूर्याच्या अतिनिकट येतो तेव्हा त्याचे हिमस्फटिकांत रूपांतर होते. त्यावेळी त्याची घनता अधिक असते. धुमकेतूचा पृष्ठभाग व अंतर्भाग मऊ असतो.\nधूमकेतू सूर्यापासून अतिदूर अंतरावर असलेल्या ढगांपासून तयार होतात असे समजले जाते. असे ढग सौर अभ्रिकेपासून(Solar nebula) बनलेल्या घन कचर्‍यापासून तयार झालेले असतात. उल्का वेगळ्या पद्धतीने तयार होतात पण अतिथंड धूमकेतूच्या आतील अस्थिर वायू/बाष्प संपल्यावर त्याच्यापासून उल्का होतात.\nख्रिस्ताब्द कालगणना सुरू होण्यापूर्वी ३५० वर्ष म्हणजे इ.स.पू. ३५० च्या सुमारास ग्रीक तत्त्वज्ञ एॅरिस्टॅाटल याच्या मिटिऑरॉलॉजीआ ( meteorologia) नावाच्या प्रसिद्ध ग्रंथात धूमकेतूचा प्रथम उल्लेख सापडतो. 'पृथ्वीच्या वातावरणात दूरवर घडणारे निसर्गाचे निःश्वास' असे त्याने धूमकेतूचे वर्णन केले आहे. इसवी सनाच्या पहिल्या शतकात तत्कालीन एक पंडित क्लॉडियस टोलेमी (Claudius Ptolemy) यानेही त्याच्या अल्माजेस्ट ( Almagest) या ग्रंथात असेच मत प्रतिपादन करून ऍरिस्टॉटलला दुजोरा दिला. नंतर मात्र हे तत्व कोणाला पटले नाही. रोमन तत्ववेत्ता ल्युसिअस सिनेका याने प्रथम धूमकेतू हे खगोल गोल असल्याचे विधान स्वतःच्या एका लेखात केले. मात्र शास्त्रीय निरीक्षणाचा आधार तो देऊ शकला नाही. नंतर १६ व्या शतकातील एक खगोलशास्त्रज्ञ टायको ब्राहे (Tycho Brahe) याने स्वतः बनवलेल्या उपकरणाच्या साहाय्याने धूमकेतू हे खगोल गोल असल्याचे सप्रमाण सिद्ध करून दाखविले. इ.स. १५७७ साली पृथ्वीच्या जवळ आलेल्या एका धूमकेतूचे त्याने निरीक्षण केले व आपले मत मांडले की, धूमकेतू हे पृथ्वीच्या जवळपास असतीलतर इतर तार्‍यांच्या संदर्भात पॅरॅलॅक्स पद्धतीनेत्य���च्या अंतराचे मोजमाप करता आले पाहिजे. पण तसे शक्य होत नाही याचा अर्थ पृथ्वी व चंद्र यांच्यामधील अंतरापेक्षा कितीतरी पटीने दूर हे धूमकेतू असले पाहिजेत.\nधूमकेतूच्या शिराच्या मध्यभागी असलेल्या गाभ्याचा व्यास ५ ते १० कि.मी. असून त्याचे वस्तुमान १०१७ ते १०१८ ग्रॅम असते. पृथ्वीचे वस्तू १०२७ (एकावर २७ शून्य) आहे. म्हणजे धूमकेतूचे वस्तुमान प्रचंड असले तरी पृथ्वीच्या मानाने खूपच कमी आहे.\nशीराचा गाभा इतका लहान असतो की जगातल्या सर्वात मोठ्या दुर्बिणीतूनही तो दिसू शकत नाही. असे असताना आपण धूमकेतू पाहतो म्हणजे काय पाहतो आपण पाहतो तो प्रसारानं पावलेला कोमा होय. कधी कधी प्रसारानं पावलेला कोमा हा हजारो व्यासाच्या आकारमानाचा असतो. त्यातील धुलिकणांवर व इतर भागावर प्रकाश पडून तेथील प्रकाश किरण परावर्तित होतात व तो भाग चमकू लागतो, आपल्याला तेजस्वी दिसू लागतो. मंगळ, गुरू, शुक्र या ग्रहांप्रमाणे धूमकेतूसुद्धा सूर्यप्रकाशात चमकतात. धूमकेतू स्वयंप्रकाशी नाही.\nधूमकेतूच्या शीराचा भाग (गाभा व कोमा) प्रसारानं पावतो व त्यातून वाळूयुक्त धुळीच्या कणांचे लोट बाहेर फेकले जातात. सूर्यापासून तर नेहमीच वायू व इतर द्रव्ये बाहेर फेकण्याची प्रक्रिया सतत चालूच असते. त्यामुळे एक प्रकारचा उर्त्सजन दाब निर्माण होत असतो. हा दाब लाटेप्रमाणे सर्व बाजूने पसरतो आणि धूमकेतूपासून हलके होऊन बाहेर पडणार्‍या वायू व धुलिकणांना बाजूला सतत ढकलत असतो. ढकलल्या गेलेल्या द्रव्यात लांबलचक शेपटीचा आकार तयार होतो. सूर्याचे प्रकाशकिरण पडून ती शेपटी चमकू लागते व आपल्याला तेजस्वी दिसते. शेपटीची लांबी काही कोटी मैलही असू शकते.\nधूमकेतूच्या सभोवतालच्या अतिशय कंटाळवाणा वातावरणात कोमा म्हणतात आणि सूर्याच्या किरणोत्सर्गाच्या दबावामुळे कोमावर शक्ती बळकट होते आणि सौर वायु एक प्रचंड शेपटी बनविण्याचे कारण बनवते, जे सूर्यापासून दूर होते.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २० मे २०१९ रोजी १३:०७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%87", "date_download": "2020-08-07T21:35:14Z", "digest": "sha1:57MSUCHJVZNWZKBCZPBSOTCEHSYF6M7D", "length": 5076, "nlines": 68, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "नावे करणे (वाणिज्य) - विकिपीडिया", "raw_content": "\n(नावे या पानावरून पुनर्निर्देशित)\nवाणिज्यात एखाद्या खात्यावरून पैसे कमी करणे म्हणजे रक्कम नावे करणे होय.\nबॅंकेत आपल्या बचत खात्यातील पैसे जेव्हा खातेदार काढतो तेव्हा ती रक्कम खात्याच्या नावे होते. खात्यातील शिल्लक रक्कम कमी होते. कर्जाची रक्कम बॅंकेकडून घेतली म्हणजे आपल्या नावाचे कर्जखाते नावे होते.\nपैसे नावे टाकणे म्हणजे दरवेळी शिल्लक कमीच होईल असे नाही.\nवाणिज्य शाखेत खात्यांचे विविध प्रकार असतात त्या प्रमाणे 'नावे' या शब्दाचा अर्थ बदलतो\n१) व्यक्तिगत खाते - जो पैसे देतो त्याचे खाते जमा होते. जो पैसे घेतो त्याचे खाते नावे होते.\n२) मालमत्ता खाती - जी मालमत्ता बाहेर जाते ती खात्यावर जमा होते. जी मालमत्ता आत येते ती खात्यावर नावे होते.\n३) उत्पन्न खर्चाची खाती - जे उत्पन्न असते ते जमा होते, जो खर्च असतो तो नावे होतो. साचा:बॅंकिंग\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०२० रोजी १५:५० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/photos/national/coronavirus-marathi-news-total-553471-cured-corona-india-a597/?utm_source=Lokmat.com&utm_medium=coronanews-rotator", "date_download": "2020-08-07T21:36:58Z", "digest": "sha1:RTMTZ3GX2RECAHO5OCFST5YZ6JQENWAH", "length": 28982, "nlines": 333, "source_domain": "www.lokmat.com", "title": "CoronaVirus News : मोठा दिलासा! कोरोनाचा उद्रेक होत असताना 'ही' आकडेवारी सुखावणारी - Marathi News | CoronaVirus Marathi News total 5,53,471 cured from corona in india | Latest national News at Lokmat.com", "raw_content": "शनिवार ८ ऑगस्ट २०२०\nअल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nपूर्व उपनगरात अखेर व्यापाऱ्यांनी उघडली दुकाने\nगिरगावने अनुभवले पावसाचे रौद्र रूप\n६५ वर��षात... २६८ पुराच्या घटनांत ६९ हजार जणांचा मृत्यू\nऐश्वर्या शेरॉनची १६ बनावट इन्स्टाग्राम अकाउंट\nरिया चक्रवर्तीने महेश भटसह या लोकांना केले होते कॉल्स, रिपोर्टमधून समोर आले सत्य\n\"परम्‍परा, प्रतिष्‍ठा और अनुशासन\" म्हणत जेव्हा बच्चन बहू ऐश्वर्यावर संतापले होते अमिताभ बच्चन, हे होते कारण\nटॅलेंट मॅनेजरचा खुलासा, आत्महत्येच्या एक दिवस सुशांतशी या गोष्टी संदर्भात झाले होती चर्चा\nसमीर शर्माच्या आत्महत्येवर सगळे गप्प का अभिनेता राहुल भटचा सवाल\nसुशांंतचा नंबर ब्लॉक केल्यानंतर रिया चक्रवर्तीने अभिनेत्याच्या ई-मेल अकाऊंटसोबत केली छेडछाड\nसुप्रिया सुळे आणि अजित पवार याचं रक्षाबंधन\nसुशांतला न्याय मिळावाच पण शेतकरी आत्महत्येबद्दलही बोला\nअजित दादा पवारना मुख्यमंत्रीपदावर बघण्याची इच्छा\nकोरोना महामारीच्या अस्ताला सुरुवात \nरक्ताची कमतरता भरून काढण्यासह पोट साफ होण्यास फायदेशीर मका; इतर फायदे वाचून व्हाल अवाक्\nघरी बसून वाढलेला कमरेचा आणि पोटाचा घेर झटपट होईल कमी; फक्त 'हे' ४ उपाय वापरा\nकोरोनानंतर चीनमध्ये एक किडा पसरवतोय नवा व्हायरस, ही आहेत लक्षणं\nमहामारीच्या काळात जॉब मिळवायचा असेल तर 'या' गोष्टी माहीत असायलाच हव्यात; वेळीच जाणून घ्या\ncoronavirus: कोरोनाचा मानवी मेंदूवर होतोय असा परिणाम, नव्या संशोधनातून समोर आली धक्कादायक माहिती\nपनवेलमधील खाजगी कोविड रुग्णालयामार्फत शासनाच्या नियमांचे उल्लंघन; महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे सचिव सुधाकर शिंदे यांच्या अचानक धाडीत उघड\nकेरळ- एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या अपघातात १४ जणांचा मृत्यू; १२३ जण जखमी; १५ गंभीर जखमी\nकेरळमधील विमान अपघातामुळे दु:ख; जखमींची प्रकृती स्थिर राहावी यासाठी प्रार्थना करतो- पंतप्रधान मोदी\nकेरळमध्ये अपघातग्रस्त झालेल्या विमानात एकूण १९१ जण; १८४ प्रवाशी आणि ७ कर्मचाऱ्यांचा समावेश- एअर इंडिया\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांना फोन; एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या अपघाताची घेतली माहिती\nअमरावती- उसळगव्हाण येथे २२ वर्षीय तरुणाची आत्महत्या\nअमरावती: आज १०८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; जिल्ह्यातल्या बाधितांचा आकडा २८७२ वर\nकेरळमध्ये एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाला भीषण अपघात, अक्षरशः दोन तुकडे झाले\nकेरळ- करिपूर विमानतळावर लँडिंग दरम्यान एअर इंडियाचं विमान घसरलं; अनेकजण जखमी\nमुंबई - ईडी कार्यालयातून रिया चक्रवर्ती चौकशीनंतर निघाली\nकल्याण शीळ रस्त्याच्या कामाचा आमदार प्रमोद पाटील यांनी आढावा; एमएसआरडीसी अधिकाऱ्यांसमवेत बैठक\nसुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात रिया चक्रवर्तीची ईडीकडून साडे आठ तास चौकशी; रिया ईडीच्या कार्यालयातून रवाना\nसुशांत सिंह राजपूतची माजी बिझनेस मॅनेजर श्रृती मोदीची ईडीकडून सुरू असलेली चौकशी पूर्ण\nसोलापूर- अक्कलकोटमध्ये कोरोना रुग्णाचा रस्त्यावर मृत्यू; एक तास रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्यानं प्राण सोडला\nकोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी पूर्ण सज्ज राहा; लष्करप्रमुख मनोज नरवणेंकडून फिल्ड कमांडर्सना सूचना\nपनवेलमधील खाजगी कोविड रुग्णालयामार्फत शासनाच्या नियमांचे उल्लंघन; महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे सचिव सुधाकर शिंदे यांच्या अचानक धाडीत उघड\nकेरळ- एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या अपघातात १४ जणांचा मृत्यू; १२३ जण जखमी; १५ गंभीर जखमी\nकेरळमधील विमान अपघातामुळे दु:ख; जखमींची प्रकृती स्थिर राहावी यासाठी प्रार्थना करतो- पंतप्रधान मोदी\nकेरळमध्ये अपघातग्रस्त झालेल्या विमानात एकूण १९१ जण; १८४ प्रवाशी आणि ७ कर्मचाऱ्यांचा समावेश- एअर इंडिया\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांना फोन; एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या अपघाताची घेतली माहिती\nअमरावती- उसळगव्हाण येथे २२ वर्षीय तरुणाची आत्महत्या\nअमरावती: आज १०८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; जिल्ह्यातल्या बाधितांचा आकडा २८७२ वर\nकेरळमध्ये एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाला भीषण अपघात, अक्षरशः दोन तुकडे झाले\nकेरळ- करिपूर विमानतळावर लँडिंग दरम्यान एअर इंडियाचं विमान घसरलं; अनेकजण जखमी\nमुंबई - ईडी कार्यालयातून रिया चक्रवर्ती चौकशीनंतर निघाली\nकल्याण शीळ रस्त्याच्या कामाचा आमदार प्रमोद पाटील यांनी आढावा; एमएसआरडीसी अधिकाऱ्यांसमवेत बैठक\nसुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात रिया चक्रवर्तीची ईडीकडून साडे आठ तास चौकशी; रिया ईडीच्या कार्यालयातून रवाना\nसुशांत सिंह राजपूतची माजी बिझनेस मॅनेजर श्रृती मोदीची ईडीकडून सुरू असलेली चौकशी पूर्ण\nसोलापूर- अक्कलकोटमध्ये कोरोना रुग्णाचा रस्त्यावर मृत्यू; एक तास ���ुग्णवाहिका उपलब्ध न झाल्यानं प्राण सोडला\nकोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी पूर्ण सज्ज राहा; लष्करप्रमुख मनोज नरवणेंकडून फिल्ड कमांडर्सना सूचना\nAll post in लाइव न्यूज़\n कोरोनाचा उद्रेक होत असताना 'ही' आकडेवारी सुखावणारी\nCoronaVirus Marathi News and Live Updates: देशात कोरोनाने थैमान घातलेलं असतानाच एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. देशातील अनेक लोकांनी कोरोनाची लढाई जिंकली असून त्यावर मात केली आहे.\nदेशामध्ये कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे नवे 28,701 रुग्ण सापडल्याने देशभरातील आकडेवारीने तब्बल 8 लाखांचा टप्पा पार केला आहे.\nकोरोनाच्या रुग्णसंख्येत विक्रमी वाढ पाहायला मिळालेली असताना 500 मृत्यूही नोंदविले गेले आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 23,174 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.\nकोरोनामुळे देशातील परिस्थीत गंभीर झाली असून कोरोनाग्रस्तांचा आकडा सातत्याने वाढत आहे. एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 8,78,254 वर गेला आहे.\nदेशात सध्या 3,01,609 रुग्ण उपचार घेत आहेत. कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत असून धडकी भरवणारी आकडेवारी समोर येत आहे.\nदेशात देखील कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. फक्त चार दिवसांत तब्बल एक लाख नवे कोरोनाग्रस्त आढळून आले असून रुग्णांच्या संख्येने आठ लाखांचा टप्पा पार केला.\nदेशात कोरोनाने थैमान घातलेलं असतानाच एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. देशातील अनेक लोकांनी कोरोनाची लढाई जिंकली असून त्यावर मात केली आहे.\nदेशातील पाच लाख लोकांनी कोरोनाविरुद्धचं युद्ध जिंकलं आहे. तब्बल 5,53,471 लोक उपचारानंतर बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.\nभारतातील कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट म्हणजेच रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे 63 टक्के झाले आहे. दिलासादायक म्हणजे जगभरात भारताचा रिकव्हरी रेट हा सर्वाधिक आहे.\nदेशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. देश या संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज झाला आहे. देशभरात आतापर्यंत तब्बल एक कोटी लोकांनी कोरोना चाचणी केली आहे.\nकोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात कोरोनाच्या चाचण्या केल्या जात आहेत. देशात कोरोनाग्रस्तांची संख्या ही सातत्याने वाढत असल्याने अधिक चाचण्या करण्यावर भर दिला जात आहे.\nदेशात होम आयसोलेशन, क्वारंटाईन, सोशल डिस्टंसिंग, मास्कच्या माध्यमातून खबरदारीचे सर्व उपाय केले जात आहे. प्रशासनाने लोकांना घरीच राहण्याचं आवाहन केलं आहे.\nचीनमध्ये सुरू झालेल्या कोरोनाच्या संसर्गाने आता जगभरात हाहाकार माजवला आहे. अमेरिका आणि युरोपीयन देशांमध्ये हा व्हायरस वेगाने पसरत चालला आहे.\nअमेरिका, इटली आणि स्पेनसारख्या देशात या व्हायरसने कहर केला आहे. लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आतपर्यंत जगभरात तब्बल 7,588,510 लोकांनी कोरोनावर मात केली आहे.\nकोरोनामुळे आतापर्यंत 571,698 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर तब्बल 13,042,340 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.\nकोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी सर्व देश सज्ज झाले आहेत. कोरोनावरील लस आणि औषध शोधण्यासाठी जगभरात युद्धपातळीवर काम सुरू आहे.\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nकोरोना वायरस बातम्या भारत मृत्यू\nShocking: तीन महिन्यांत दहा कलाकारांनी केली आत्महत्या; नाव वाचून बसेल धक्का\nगुलाबाची कळी कशी हळदीने माखली... पाहा, राणा दग्गुबाती व मिहिका बजाजच्या हळदीचे खास फोटो\nमॉडेलिंग सोडून UPSC दिली; ऐश्वर्या श्योराण पहिल्याच फटक्यात IAS बनली\nउफ्फ तेरी अदा, पुन्हा तिने वेधले सा-यांचे लक्ष, HOT फोटोंनी सोशल मीडियावर लागली आग\n आमिर खानने नाकारले म्हणून ‘हे’ सिनेमे सलमान, शाहरूखला मिळाले\n सुशांतला मेंटल हॉस्पिटलमध्ये पाठवणार होती रिया, ब्लॅकमेलही करत होती\nहार्दिक-नताशाच्या मुलाचं नाव ठरलं; केकवरील 'त्या' नावानं केला खुलासा\nदेशवासियांच्या भावनांपेक्षा BCCIला 440 कोटी महत्त्वाचे;IPL 2020 वर बंदी घालण्यासाठी गृहमंत्री अमित शाह यांना पत्र\nभाई, चर्चा तर होणारच ना; क्रिकेटपटूनं पत्नीला दिलं महागडं गिफ्ट; पाहा फोटो\nदंगल गर्ल बबिता फोगाटला लागली 'लॉटरी'; मिळालं महत्त्वाचं पद\nपाकिस्तानी खेळाडूंनी इंग्लंडमध्ये साजरी केली ईद; फॅन्सनी विचारलं मास्क कुठेय\nSo Cute : हार्दिक-नताशाचं बाळ दिसतं कसं माहित्येय ज्युनियर पांड्याचा फोटो व्हायरल\nकोरोनानंतर चीनमध्ये एक किडा पसरवतोय नवा व्हायरस, ही आहेत लक्षणं\ncoronavirus: कोरोनाचा मानवी मेंदूवर होतोय असा परिणाम, नव्या संशोधनातून समोर आली धक्कादायक माहिती\n सीरम इन्स्टिट्यूटनं जाहीर केली लसीची किंमत, फक्त २२५ रुपयांत मिळणार कोरोना लस\ncoronavirus: वुहानमधील ९० टक्के कोरोनामुक्त रुग्णांची फुप्फुसे झाली खराब, अभ्यासातून समोर आली धक्कादायक माहिती\n भारतात लॉन्च झालं कोरोनाचं औषधं 'कोविहॉल्ट'; ४९ रुपयांत रुग्णांसाठी उपलब्ध होणार\ncoronavirus: भारतात कितपत प्रभावी ठरतेय प्लाझ्मा थेरेपी\nसिंधू, प्रणीत, सिक्की दीर्घ काळानंतर उतरले कोर्टवर\nधोनीच्या ‘हेलिकॉप्टर शॉट’ची प्रतीक्षा\nहॉकी कर्णधार मनप्रीतसह पाच खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह\n'Air India Plane Crash' : धावपट्टीवरील पाण्यामुळे ब्रेक न लागल्याने अपघाताची शक्यता\nबैरूतमधील स्फोट; १६ जणांना अटक\n'Air India Plane Crash' : केरळमध्ये एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाला भीषण अपघात; १५ जणांचा मृत्यू, १२३ जण जखमी\n'Air India Plane Crash' : विमानाला झालेल्या अपघातात पायलट दीपक साठेंचा मृत्यू; हवाई दलात बजावली होती सेवा\n आता कोकणवासीयांसाठी १० दिवसांचा क्वारंटाइन, शासन आदेश आला\nअपघातात एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाचे दोन तुकडे झाले, पण...\nAir India Express Accident: ...अन् रनवेवरून एअर इंडियाचं विमान दरीत कोसळलं; जाणून घ्या शेवटच्या क्षणांमध्ये काय घडलं\nCoronaVirus News: इस्रायलचे शास्त्रज्ञ मायदेशी परतले; भारताचा मित्र लवकरच 'पॉझिटिव्ह' बातमी देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/First-Electric-Intercity-Bus-Launches-to-Mumbai-Pune/", "date_download": "2020-08-07T20:47:58Z", "digest": "sha1:BNIAOQBUE6CIRZPZE45ZMFGAL2BQ55RP", "length": 4373, "nlines": 29, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पहिली इलेक्ट्रिक इंटरसिटी बस मुंबई-पुणे सुरू | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › पहिली इलेक्ट्रिक इंटरसिटी बस मुंबई-पुणे सुरू\nपहिली इलेक्ट्रिक इंटरसिटी बस मुंबई-पुणे सुरू\nजोगेश्वरी : पुढारी वृत्तसेवा\nयेत्या 3 वर्षांत दिल्ली ते मुंबई महामार्गावर देखील इलेक्ट्रिक बस धावतील, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केला. मुंबई ते दिल्ली महामार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. येत्या दिवाळीत दिल्ली ते जयपूर या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण होऊन हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल. दिल्ली ते मुंबई महामार्गाचे काम पूर्ण झाल्यावर नागरिकांना फ़क्त 12 तासांत दिल्लीत पोहचणे शक्य होणार असल्याचा दावाही गडकरी यांनी केला.\nमुंबई व पुण्यादरम्यान धावणार्‍या पहिल्या खासगी इलेक्ट्रिक ल���्झरी बसचे उद्घाटन शुक्रवारी मुंबईत गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. प्रसन्न पर्पल मोबिलिटी सोल्युशन्सतर्फे ही बस सुरू करण्यात आली असून ही भारतातील पहिलीच इलेक्ट्रिक इंटरसिटी बस ठरली आहे.\nमागील चार ते पाच वर्षांपासून देशात इलेक्ट्रिक बसचे जाळे निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भविष्यात इलेट्रिक बसेस सुरू झाल्यास तिकीट दरातही कपात होईल. इलेक्ट्रिक बस पर्यावरणाच्या दृष्टिकोनातूनही महत्वाची आहे, त्यामुळे प्रदूषणही कमी होणार आहे. आगामी काळात देशात ई-महामार्ग तयार करण्याचाही आमचा विचार आहे. त्यादृष्टीने लवकरच स्वीडन दौरा करणार असल्याची माहितीही गडकरी यांनी दिली.\nकोल्हापूर जिल्ह्यात उच्चांकी 793 रुग्ण वाढले\nअलमट्टी धरणाचे सर्व दरवाजे उघडले\n‘अलमट्टी’चा विसर्ग वाढला; कोल्हापूरचा पूर स्थिरावला\nकोल्हापुरात पूर पातळी स्थिर\nताजिकिस्तानच्या पामिर पठारावर ड्रॅगनचा दावा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/page/118/", "date_download": "2020-08-07T20:27:18Z", "digest": "sha1:EXJL2ZBBXGJ7VGHRMRRTF2MJHJ7BZWIN", "length": 12619, "nlines": 109, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra", "raw_content": "\n(AIIMS) अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत 3803 जागांसाठी भरती (ACTREC) टाटा स्मारक केंद्राच्या ACTREC मध्ये 145+जागांसाठी भरती [मुदतवाढ] IBPS मार्फत 'प्रोबेशनरी ऑफिसर/मॅनेजमेंट ट्रेनी' पदांच्या 1417 जागांसाठी भरती (MAHA TET) महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2019 निकाल (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2020 (NSC) राष्ट्रीय बियाणे महामंडळात 220 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (UPSC CDS) UPSC मार्फत संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (CDS- II) 2020 (NCL) नॉर्थर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये 1007 जागांसाठी भरती (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘कॉन्स्टेबल’ पदाच्या 5846 जागांसाठी मेगा भरती (ITI) औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रवेश प्रक्रिया 2020-21 (NBE) राष्ट्रीय परीक्षा मंडळात 90 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (SEBI) सिक्युरिटीज् & एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया मध्ये 147 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (VVCMC) वसई विरार शहर महानगरपालिकेत 168 जागांसाठी भरती (Indian Army) भारतीय सैन्य भरती 2020 महाराष्ट्र SSC -10 वी निकाल 2020 - SSC Result (ONGC) तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात अप्रेंटिस पदांच्या 4182 जागांसाठी भरती (AAI) भारतीय विमानतळ प्राधिकरणात 180 जागांसाठी भरती (SBI CBO) भारतीय स्टेट बँकेत CBO पदाच्या 3850 जागा���साठी भरती (NIRDPR) राष्ट्रीय ग्रामीण विकास व पंचायती राज संस्थेत 510 जागांसाठी भरती (CRPF) केंद्रीय राखीव पोलीस दलात 789 जागांसाठी भरती (BMC) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 245 जागांसाठी भरती (NMMC) नवी मुंबई महानगरपालिकेत 5543 जागांसाठी भरती (UCIL) युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये 136 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (DRDO) संरक्षण संशोधन व विकास संघटनेत 311 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (NTPC) नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये 275 जागांसाठी भरती (NIRRH) राष्ट्रीय प्रजनन आरोग्य संशोधन संस्थेत विविध पदांची भरती (RCFL) राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लि. मध्ये 393 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (MMRDA) मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत मेगा भरती 2020 (MMRC) मुंबई मेट्रो रेल्वेत 5637 जागांसाठी मेगा भरती\nवर्तमान भरती: 2020 | प्रवेशपत्र | निकाल\n(Pawan Hans) पवन हंस लिमिटेड मध्ये ‘ज्युनिअर टेक्निशिअन’ पदांची भरती\nBOB फायनान्शिअल सोल्यूशन्स लि. मध्ये 590 जागांसाठी भरती\n(ESAF Bank) इसाफ स्मॉल फायनान्स बँकेत 3000 जागांसाठी मेगा भरती\n» IBPS मार्फत ‘प्रोबेशनरी ऑफिसर/मॅनेजमेंट ट्रेनी’ पदांच्या 1417 जागांसाठी भरती\n» (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘कॉन्स्टेबल’ पदाच्या 5846 जागांसाठी मेगा भरती\n» (AIIMS) अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत 3803 जागांसाठी भरती\n» (SBI CBO) भारतीय स्टेट बँकेत CBO पदाच्या 3850 जागांसाठी भरती\n» (CRPF) केंद्रीय राखीव पोलीस दलात 789 जागांसाठी भरती\n» (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2020\n» (NSC) राष्ट्रीय बियाणे महामंडळात 220 जागांसाठी भरती\n» (MMRC) मुंबई मेट्रो रेल्वेत 5637 जागांसाठी मेगा भरती\n» (MMRDA) मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात 16726 जागांसाठी मेगा भरती\n» (NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात मेगा भरती\n» (MPSC) सहायक मोटार वाहन निरीक्षक पूर्व परीक्षा-2020 प्रवेशपत्र\n» (Vizag Steel) राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड- 188 मॅनेजमेंट ट्रेनी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (IAF) भारतीय हवाई दल एयरमन (ग्रुप X & Y - 01/2021) प्रवेशपत्र\n» (MAHA TET) महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा- 2019 अंतरिम निकाल\n» (UPSC Civil Service) नागरी सेवा (मुख्य) परीक्षा 2019 अंतिम निकाल\n» MPSC सुधारित वेळापत्रक\n» CBSE 10वी/12वी परीक्षांचे वेळापत्रक\n» JEE, NEET परीक्षा जुलै-ऑगस्ट होणार \nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर���व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1001806", "date_download": "2020-08-07T22:26:42Z", "digest": "sha1:3EETLNR4V3MCVEU227MY65QNQBZPLMBQ", "length": 2435, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"बॉस्निया आणि हर्झगोव्हिना\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"बॉस्निया आणि हर्झगोव्हिना\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nबॉस्निया आणि हर्झगोव्हिना (संपादन)\n२०:४६, ८ जून २०१२ ची आवृत्ती\n१६:४४, ३१ मे २०१२ ची आवृत्ती (संपादन)\nXqbot (चर्चा | योगदान)\n२०:४६, ८ जून २०१२ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nXqbot (चर्चा | योगदान)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahatransco.in/", "date_download": "2020-08-07T20:27:46Z", "digest": "sha1:OMAW3DSQY7AFU73N6LSNJFF6OXTOBR6B", "length": 14532, "nlines": 181, "source_domain": "www.mahatransco.in", "title": " Home | Maharashtra State Electricity Transmission Company Ltd | Maharashtra | India", "raw_content": "\nमहाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित (महाराष्ट्र शासनाचा उपक्रम )\nअध्यक्ष आणि मंडळ सदस्य\nगुणवत्ता उद्दिष्टे आयएसओ ९००१\nमहापारेषण मान्यताप्राप्त पुरवठादार यादी\nमहाराष्ट्र एस टी यू\nखुल्या प्रवेश नियम २०१६\nभारतीय वीज कायदा २००३\nजीओ नं .1 - पॉवर्सचे प्रतिनिधी\nताज्या बातम्या आणि अद्यतने\n20 May 2020--- ~ ९६ व्या व्यावसायिक परीक्षेचा निकाल (महापारेषण)\n20 Apr 2020--- ~ महापारेषण समाचार फेब्रुवारी - मार्च २०२०\n13 Mar 2020--- ~ जाहीर सूचना -- अउदा प्रकल्प विभाग चंद्रपूर\nकर्मचारी भ नि नि पोर्टल\n'महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लि.' (संक्षिप्त नांवः 'महापारेषण', Mahatransco किंवा M.S.E.T.C.L.) ही संपूर्णपणे महाराष्ट्र शासनाच्या मालकीची, सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी आहे. पूर्वीच्या ‘महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ’ या संस्थेची पुनर्रचना करण्यात आल्यानंतर जून २००५ मध्ये ‘महापारेषण’ कंपनी अस्तित्वात आली. विजेच्या निर्मिती स्थानापासून ते वितरण केंद्रापर्यंत वीज पोहोचविण्याची म्हणजेच विजेचे पारेषण करण्याची जबाबदारी महापारेषण कंपनीवर आहे. यासाठी महापारेषण कंपनीची विधीवत रचना करण्यात आली. विजेचे पारेषण हे सुरक्षितपणे, तसेच विजेची कमीत-कमी हानी होईल आणि तिचा भा�� समतोल राहील, अशा पध्दतीने करण्यासाठी विविध उपाययोजना करण्याचे कार्य ‘महापारेषण’ कंपनी �\nनियोजन, प्रकल्प अंमलबजावणी, कार्यप्रणाली क्षमता, खर्च आणि गुणवत्तेची जाणीव यावर भर देणारी कामगिरी, मानवी संसाधनांचे विकास आणि कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारीच्या बाबतीत मॉडेल STU आणि ट्रांसमिशन परवानाधारक म्हणून स्वतःची स्थापना करण्यासाठी\nअंतरा-राज्य प्रसार प्रणालीसाठी नेटवर्क विकास आणि गुंतवणुकीची योजना बनविणे जी विश्वसनीय, आर्थिकदृष्ट्या आहे, संस्थेतील सर्वोत्तम-इन-क्लास प्रणाली अभ्यास आणि प्रणाली नियोजन क्षमता विकसित करणे.\nभारतामधील सर्वात मोठी वीज ऊर्जा पारेषण कंपनी\n६६० ‘इएचव्ही’ क्षमतेची उपकेंद्रे\n४६२१७.९० सर्किट किलोमीटर्सच्या पारेषण वाहिन्या\n१,२३,८४६.५ एमव्हीए क्षमतेची परिवर्तन क्षमता\n५ हजार ५०८ एमव्हीएआर ‘रिअॅक्टिव्ह’ ऊर्जा भरपाई\n८ हजार ३७ कोटींची पायाभूत सुविधांची योजना\n२१ हजार ‘एमडब्ल्यू’ ऊर्जा हाताळणीची क्षमता असलेली पारेषण यंत्रणा\n२०१६-१७ मध्ये १३८६१३ एमयुचे पारेषण\nसंपूर्ण महाराष्ट्रात सुमारे १६ हजार ८७० कर्मचारी कार्यरत\nराजकारण व चाँदवड येथे बंदरहित उपनदयावर नियंत्रण ठेवणारी सबस्टेशन\nभंडपमधील जीआयएस सबस्टेशन, राष्ट्रपतींनी दाखल केले आणि 400 केवी हिंजवडी प्रगतीपथावर आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "https://www.manachetalks.com/12089/how-to-homeschool-in-pandamic-coronavirus-marathi/", "date_download": "2020-08-07T20:54:57Z", "digest": "sha1:QHX3V4R72UEYIVKS3YTUZHPJK43JVDPN", "length": 17312, "nlines": 167, "source_domain": "www.manachetalks.com", "title": "पँडॅमिक मध्ये होमस्कूलिंग आनंदी आणि संस्कारी कसे बनवता येईल | मनाचेTalks", "raw_content": "\nHome पालकत्व पँडॅमिक मध्ये होमस्कूलिंग आनंदी आणि संस्कारी कसे बनवता येईल\nपँडॅमिक मध्ये होमस्कूलिंग आनंदी आणि संस्कारी कसे बनवता येईल\nकोरोंना विषाणूच्या जगभर पसरणाऱ्या प्रादुर्भावमुळे सध्या जगातील सगळेच व्यवहार ठप्प झाले आहेत. जणू आपण फक्त यंत्रामानवासारखे घरातच फिरतोय अशी अवस्था झाली आहे.\nसर्व जीवनावश्यक व्यवहार थांबले आहेत. त्यातही शाळा बंद आहेत. मोठ्या औद्योगिक क्षेत्रासारखा माणसलाही ब्लॉक क्लोजर निसर्गाने दिला हे, असे मला वाटते.\nअसो, याची गरज होतीच पण ती माणसाला जाणवली नाही, निसर्गाने ती माणसाला दिली. शाळा बंद आणि मुले घरात म्हंटल्यावर बऱ्याच पालकांच्या कपाळावर ��ठ्या पडल्याच, पण मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले असणार की आता या मुलांना कसे सांभाळायचे\nत्यांचा अभ्यास कसा घ्यायचा बाहेरच्या शिकवण्या बंद आहेत, मग घरी काय आणि कसं शिकवायच\nआजाराच्या भीतीने सुट्टीत बाहेर गर्दीत जाता येत नाही, बाहेरचे काही खायला देता येत नाही, अश्या अनंत प्रश्नांनी पालकवर्ग चिंतेत आहे.\nमी ही एक आई आहेच, मलाही हेच प्रश्न पडले आहेत पण मी त्यातून मार्ग काढलाय. तो मार्ग काय आहे ते मी या लेखातून सांगण्याचा प्रयत्न करते आहे. कदाचित वेगळ्या अर्थाने घर हीच शाळा बनवून या…\nलॉकडाऊनच्या दिवसात आपल्या सारख्या पालकांना शिक्षकाची भूमिका पार पडायची आहे.\nमाझ्या मुलाला सुट्टी लागल्यानंतर मी विचार करून काही कामांची यादी केली. त्यामध्ये अभ्यासाबरोबर घरातील काही कामांचाही समावेश आहे.\nयामध्ये चार भाग पडले, अभ्यास-संस्कार- सवयी- आरोग्य.\nया चार विषयांची शाळेत असते तशी तासिका मात्र नाही केली, पण अभ्यासाची वेळ मात्र तीच ठेवली.\nमाझा मुलगा मोठ्या गटात म्हणजे सीनियर केजीत आहे. त्यामुळे त्याच्या मूड्नुसार या गोष्टी मी त्याला करायला सांगते. त्यामध्ये काय काय आहे बघा.\nदुकानातून दूध आणि इतर आवश्यक वस्तु आणणे.\nधुतलेले कपड्यांच्या घड्या घालणे.\nखेळण्यांशी खेळून झाल्यावर ती पिशवीत भरणे.\nघासून ठेवलेली भांडी मांडायला मदत करणे\nवर्तमानपत्र घडी घालून ठेवणे.\nभाजी धुवून फ्रीज मध्ये ठेवणे, वस्तु जगाच्या जागी ठेवणे,\nछाप घेवून रांगोळी काढणे.\nघराच्या आसपासचा कचरा गोळा करणे.\nअशी काही कामे मी त्याला रोज सांगते एका दिवशी दोन किंवा एकाच काम सांगते म्हणजे त्याला कंटाळा येत नाही आणि ते काम करताना आनंद होतो.\nसंस्कार आणि सामान्य ज्ञान\nएरवी मुले शाळेत जातात आणि संध्याकाळी काहींची शिकवणी असते त्यामुळे आवर्जून त्यांच्यावर संस्कार करण्यासाठी पालकांना वेळ मिळत नाही.\nपण आता मोठा वेळ पालकांना आणि मुलांनाही मिळाला असून यामध्ये अनेक संस्कारिक गोष्टी मुलांना शिकवू शकता.\nसकाळची प्रार्थना- कराग्रे वसते लक्ष्मी, सायंप्रार्थना-शुभमकरोति\nस्वतःचा पूर्ण पत्ता, आई वडिलांचे दूरध्वनी क्रमांक.\nनद्यांची नावे, शहरांची नावे, गाणी, पोवाडा\nरंजक गोष्टी सांगणे आणि त्या पाठ करून घेणे\nपेपरपसून काही वस्तु तयार करणे अश्या अनेक गोष्टी मुलांना पालक शिकवू शकतात.\nचांगल्या सव��ी आणि आरोग्य.\nमुलांना एरवी सकाळी उठल्यावर दात घासणे, पोट साफ करणे आणि आंघोळ करून, कपडे घालून शाळेत शाळेत जाणे एवढीच सवय लागलेली असते. कारण ती अनिवार्य असते.\nपण याशिवायही अनेक चांगल्या सवयी लावण्याची गरज आहे त्या पाहुयात.\nयोगासने करणे, व्यायाम करणे.\nखेळून आल्यावर साबणणे हातपाय, तोंड स्वच्छ धुणे.\nजेवण झाल्यावर ताट घासायला देणे, उचलून ठेवणे, जेवताना सगळ्यांसाठी पाणी घेणे.\nघरात येणाऱ्या माणसांना नमस्कार करणे.\nआता महत्वाचा मुद्दा अभ्यास. अभ्यास तर घेतलाच पाहिजे पण तो काहीशी युक्ति वापरुन घेतला तर त्याचा कंटाळा येणारच नाही.\nत्यासाठी अभ्यास लेखी आणि तोंडी या दोन प्रकारात घ्यायला हवा.\nजसे की मराठी मुळाक्षरांपासून तयार होणार्‍या घरातील वस्तु. जसे की ‘आ’ पासून आरसा, ‘क’ पासून कपाट,काठी. असे काही खेळ खेळा, अंक मुलांना सांगा.\nवस्तूचे चित्र काढून त्यांची स्पेलिंग त्यांना लिहायला सांगा, तसेच फळे, अवयव नावे, इंग्रजी आणि मराठी मुळाक्षरे, पाढे म्हणणे या गोष्टी करता येतील. तसेच लेखनाच्या बाबतीतही करता येईल.\nदररोज दहा ओळी शुद्धलेखन, पाढे, गणिते लिहायला सांगितली पाहिजेत. शाळेतील पुस्तकातील अभ्यास, वाचन याचाही अभ्यास मनोरंजक पद्धतीने पालकांनी घ्यावा.\nहे सर्व करताना शाळेचा मोबाईलवर येणारा अभ्यास आणि त्याचा ‘स्क्रीन टाइम’ याचीही मर्यादा मुलांना घालून द्या.\nया सगळ्या गोष्टी पालकांनी पाल्यांना दमदाटी किंवा मारहाण ना करता कराव्यात.\nकाही अडचण आल्यास शाळेतील शिक्षकांना जरूर विचारणा करावी. कारण बाहेरच्या परिस्थितीमुळे त्यांना घरात बसावे लागते यात त्यांची चूक नाही तर सुरक्षितता आहे.\nयाचा चांगला उपयोग पाल्यांना आणि पालकांना व्हावा हीच अपेक्षा. सर्वांनी काळजी घ्या आणि निरोगी रहा.\nसदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nया आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.\nPrevious articleआपली बचत वाढवण्याचे १० परफेक्ट उपाय\nNext articleया तीन मार्गांनी करा संघर्षावर मात आणि पहा यशाची पहाट\nपालकांनी मुलं लहान असताना त्यांच्या बरोबर झोपण्याचे फायदे आणि तोटे\nमुलांची झोप नीट होत नाही ही चिंता सतावत असल्यास ह्या ७ ट्रिक्स करून पहा.\nइतर देशांच्या तुलनेत भारतात स्त्रियांना एकल पालकत्व कठीण का जाते..\nकॅल्शिअम कमी होण्याची कारणे, लक्षणे आणि कॅल्शिअम युक्त आहार\nघरच्या घरी सॅनिटायझर कसा बनवावा\nहातची नोकरी गेली तर काय करायचे याची तयारी कशी कराल याची तयारी कशी कराल\nपांढर्‍या पेशी वाढवण्याचे घरगूती उपाय वाचा या लेखात\nआपल्या स्वयंपाक घरातली हि अँटिबायोटिक्स तुम्हाला माहित आहेत का\nया पाच गोष्टी करा आणि आनंदी राहून तुमच्यातली प्रॉडक्टिव्हिटी वाढवा\nआनंदाने कसं जगायचं याचं भन्नाट गुपित सांगणारी हि छोटीशी प्रेरणादायी गोष्ट\nया सहा गोष्टी तुम्हाला नक्की Depression म्हणजे नैराश्यापासून दूर ठेवतील\nकॅल्शिअम कमी होण्याची कारणे, लक्षणे आणि कॅल्शिअम युक्त आहार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/entertainment/entertainment-news/abhishek-bachchan-greets-amitabh-bachchan-on-completing-50-years-in-bollywood/articleshow/71951401.cms", "date_download": "2020-08-07T21:41:49Z", "digest": "sha1:PNUFGPZXZ5NCE34PUXLJWB3XK2WI3HUJ", "length": 12255, "nlines": 110, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": " अभिषेकची भावुक पोस्ट | Maharashtra Times\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nबिग बी यांची सिनेमातली पन्नाशी\nअभिनेते अमिताभ बच्चन यांच्या बॉलिवूडमधील कारकिर्दीला आज ५० वर्षे पूर्ण झाली आहेत. या विशेष दिवसानिमित्त त्यांचा मुलगा अभिनेता अभिषेक बच्चन यांनी एक भावुक पोस्ट शेअर केली आहे. आपल्या सर्वांनाच अमिताभ यांचा किती अभिमान आहे, असं अभिषेकनं या पोस्टसोबत लिहिलं आहे.\nअभिनेते अमिताभ बच्चन यांच्या बॉलिवूडमधील कारकिर्दीला आज ५० वर्षे पूर्ण झाली आहेत. या विशेष दिवसानिमित्त त्यांचा मुलगा अभिनेता अभिषेक बच्चन यांनी एक भावुक पोस्ट शेअर केली आहे. आपल्या सर्वांनाच अमिताभ यांचा किती अभिमान आहे, असं अभिषेकनं या पोस्टसोबत लिहिलं आहे.\nअभिषेकने अमिताभ यांचा एक जुना ब्लॅक अँड व्हाइड फोटो शेअर केला आहे. या फोटोत बीग बी खुर्चीवर हाथ ठेवून दुसरीकडे पाहत आहेत. अभिषेक लिहितो, 'केवळ मुलगा म्हणून नव��हे तर अभिनेता आणि फॅन म्हणूनही.. आम्ही सर्वच तुमच्या भव्यपणाचे साक्षीदार आहोत. तुमचा आदर करण्यासारखं, तुमच्याकडून शिकण्यासारखं आणि तुमचं कौतुक करण्यासारखं किती आहे.. सिनेमाप्रेमींच्या अनेक पिढ्या हे अभिमानाने सांगतात की आम्ही बच्चन यांचा काळ जगलो. सिनेसृष्टीत ५० वर्षे पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन पा आम्ही आता पुढच्या ५० वर्षांची वाट पाहात आहोत.'\nअभिषेकने आपल्या वडिलांना सिनेक्षेत्रात ५० वर्षांची कारकिर्द पूर्ण केल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. अमिताभ बच्चन यांनी १९६९ मध्ये 'सात हिंदुस्थानी' या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं होतं. या सिनेमातील त्यांच्या अभिनयाचं कौतुक झालं होतं. त्याच्या करिअरमधील दुसरा सिनेमा 'आनंद'. या सिनेमातील भूमिकेसाठी अमिताभ यांना पहिला फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला होता.\nपाहा फोटोगॅलरी: अमिताभ बच्चन यांचे बॉलिवूडमधील अर्धशतक\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\nमाझ्या बायकोला यासर्वापासून लांब ठेव; सुशांतच्या भावोजी...\n'डिप्रेशनचं कारण सांगून रियाने त्याला तीन महिने..', राज...\nअभिनेता समीर शर्माने केली आत्महत्या, राहत्या घरी घेतला ...\nसुशांतच्या निधनानंतर विकी जैनसोबत ब्रेकअप\nये रे ये रे ‘लंडन’\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nव्हायरल व्हिडिओ- रिया चक्रवर्ती म्हणाली, 'मी तर गुंडांची ताई'\nबेपत्ता रिया चक्रवर्ती आली समोर; शेअर केला व्हिडिओ\nओली चिंब पूनम पांडेचा सेक्सी अवतार\nकरोनाची लस सापडत नाही म्हणू रडू लागले अनुपम खेर\nजान्हवी कपूरचा सेक्सी लूक\nसूरज पांचोलीला कशी हवीय गर्लफ्रेंड\nमुंबईराज्यात महावीजबिल घोटाळा; सरकारवर भाजपचा 'हा' गंभीर आरोप\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\nमुंबईरिया चक्रवर्तीची ८ तास चौकशी; कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता\nजळगावजळगावचं टेन्शन वाढलं; करोनाबाधितांचा 'हा' आकडा धोक्याचा\nमुंबईदिवसभरात १० हजार ९०६ रुग्णांची करोनावर मात; ३०० दगावले\nदेशचीनमधून बाहेर पडणाऱ्या विदेशी कंपन्यांना गुजरातचे रेड कार्पेट\nदेश'पावसामुळे धावपट्टीचा अंदाज न आल्याने विमानाला अपघात'\nदेश'अयोध्येत मशिदीसोबत रुग्��ालय उभारण्यासाठी १ महिन्याचा पगार देणार'\nLive: कोल्हापूरात दिवसभरात २४० करोना बाधित रुग्ण आढळले\nविज्ञान-तंत्रज्ञानइंडियन ब्रँड Shinco चे ३ जबरदस्त टीव्ही लाँच, जाणून घ्या किंमत-फीचर्स\nमोबाइलसर्वात जास्त विकला जाणारा अँड्रॉयड फोन झाला स्वस्त; नवी किंमत पाहा\nरिलेशनशिपभावाच्या संगतीत बहिण बनू शकते एक चांगली व्यक्ती, आम्ही नाही विज्ञान म्हणतंय हे\nहेल्थनिरोगी आरोग्यासाठी वयानुसार किती वेळ झोपणे ठरेल योग्य\nविज्ञान-तंत्रज्ञानAmazon सेलचा शेवटचा दिवस, कमी किंमतीत मिळताहेत जबरदस्त गॅझेट्स\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%B5%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4", "date_download": "2020-08-07T20:46:23Z", "digest": "sha1:QVVORBEU5DT7OJYWLAYRIQK2OPF5IWY5", "length": 4737, "nlines": 43, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "अक्षवृत्त - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nपृथ्वीवरील समान अक्षांश असणाऱ्या सर्व ठिकाणांना जोडणाऱ्या पूर्व-पश्चिम काल्पनिक रेषेस अक्षवृत्त असे म्हणतात. एखाद्या ठिकाणाचे त्याच्या अक्षवृत्तावरील स्थान त्याच्या रेखांशाने दर्शविले जाते.\nह्या आकृतीत रेखांशांच्या रेषा वक्र आणि उभ्या भासत असल्या तरी प्रत्यक्षात त्या अर्धवर्तुळे आहेत.\nह्या आकृतीत अक्षांशांच्या रेषा सरळ आणि आडव्या भासत असल्या तरी प्रत्यक्षात त्या वर्तुळाकार आहेत. समान अक्षांशांच्या सर्व स्थानांना जोडणार्‍या काल्पनिक वर्तुळास अक्षवृत्त असे म्हणतात.\nविषुववृत्ताचे अक्षांश 0° असून ते पृथ्वीच्या गोलाला दक्षिण आणि उत्तर गोलार्धात विभागते.\nअक्षवृत्तांच्या रेषा एकमेकांना समांतर असतात. जसजसे विषुवृत्तापासून उत्तर अथवा दक्षिण धृवाकडे जावे तशी अक्षवृत्ते लहान होत जातात. विषुववृत्त हे सर्वात मोठे अक्षवृत्त आहे.\nपृथ्वीवरील प्रमूख अक्षवृत्ते दर्शविणारी आकृती\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०२० रोजी ०१:२७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/health/delhi-aiims-hospital-women-tested-4-time-corona-negative-antibodies-found-against-corona-a648/?utm_source=Lokmat.com&utm_medium=coronanews-rotator", "date_download": "2020-08-07T21:44:57Z", "digest": "sha1:DNNK4YS4UYLVC7YP2UY3OUPXBJIGWEBD", "length": 32806, "nlines": 394, "source_domain": "www.lokmat.com", "title": "पहिल्यांदाच कोरोनाचं 'असं' रुप आलं समोर; ४ वेळा महिलेची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली; अन् मग... - Marathi News | Delhi aiims hospital women tested 4 time corona negative antibodies found against corona | Latest health News at Lokmat.com", "raw_content": "शनिवार ८ ऑगस्ट २०२०\nअल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nपूर्व उपनगरात अखेर व्यापाऱ्यांनी उघडली दुकाने\nगिरगावने अनुभवले पावसाचे रौद्र रूप\n६५ वर्षात... २६८ पुराच्या घटनांत ६९ हजार जणांचा मृत्यू\nऐश्वर्या शेरॉनची १६ बनावट इन्स्टाग्राम अकाउंट\nरिया चक्रवर्तीने महेश भटसह या लोकांना केले होते कॉल्स, रिपोर्टमधून समोर आले सत्य\n\"परम्‍परा, प्रतिष्‍ठा और अनुशासन\" म्हणत जेव्हा बच्चन बहू ऐश्वर्यावर संतापले होते अमिताभ बच्चन, हे होते कारण\nटॅलेंट मॅनेजरचा खुलासा, आत्महत्येच्या एक दिवस सुशांतशी या गोष्टी संदर्भात झाले होती चर्चा\nसमीर शर्माच्या आत्महत्येवर सगळे गप्प का अभिनेता राहुल भटचा सवाल\nसुशांंतचा नंबर ब्लॉक केल्यानंतर रिया चक्रवर्तीने अभिनेत्याच्या ई-मेल अकाऊंटसोबत केली छेडछाड\nसुप्रिया सुळे आणि अजित पवार याचं रक्षाबंधन\nसुशांतला न्याय मिळावाच पण शेतकरी आत्महत्येबद्दलही बोला\nअजित दादा पवारना मुख्यमंत्रीपदावर बघण्याची इच्छा\nकोरोना महामारीच्या अस्ताला सुरुवात \nरक्ताची कमतरता भरून काढण्यासह पोट साफ होण्यास फायदेशीर मका; इतर फायदे वाचून व्हाल अवाक्\nघरी बसून वाढलेला कमरेचा आणि पोटाचा घेर झटपट होईल कमी; फक्त 'हे' ४ उपाय वापरा\nकोरोनानंतर चीनमध्ये एक किडा पसरवतोय नवा व्हायरस, ही आहेत लक्षणं\nमहामारीच्या काळात जॉब मिळवायचा असेल तर 'या' गोष्टी माहीत असायलाच हव्यात; वेळीच जाणून घ्या\ncoronavirus: कोरोनाचा मानवी मेंदूवर होतोय असा परिणाम, नव्या संशोधनातून समोर आली धक्कादायक माहिती\nपनवेलमधील खाजगी कोविड रुग्णालयामार्फत शासनाच्या नियमांचे उल्लंघन; महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे सचिव सुधाकर शिंदे यांच्या अचानक धाडीत उघड\nकेरळ- एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या अपघातात १४ जणांचा मृत्यू; १२३ जण जखमी; १५ गंभीर जखमी\nकेरळमधील विमान अपघातामुळे दु:ख; जखमींची प्रकृती स्थिर राहावी यासाठी प्रार्थना करतो- पंतप्रधान मोदी\nकेरळमध्ये अपघातग्रस्त झालेल्या विमानात एकूण १९१ जण; १८४ प्रवाशी आणि ७ कर्मचाऱ्यांचा समावेश- एअर इंडिया\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांना फोन; एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या अपघाताची घेतली माहिती\nअमरावती- उसळगव्हाण येथे २२ वर्षीय तरुणाची आत्महत्या\nअमरावती: आज १०८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; जिल्ह्यातल्या बाधितांचा आकडा २८७२ वर\nकेरळमध्ये एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाला भीषण अपघात, अक्षरशः दोन तुकडे झाले\nकेरळ- करिपूर विमानतळावर लँडिंग दरम्यान एअर इंडियाचं विमान घसरलं; अनेकजण जखमी\nमुंबई - ईडी कार्यालयातून रिया चक्रवर्ती चौकशीनंतर निघाली\nकल्याण शीळ रस्त्याच्या कामाचा आमदार प्रमोद पाटील यांनी आढावा; एमएसआरडीसी अधिकाऱ्यांसमवेत बैठक\nसुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात रिया चक्रवर्तीची ईडीकडून साडे आठ तास चौकशी; रिया ईडीच्या कार्यालयातून रवाना\nसुशांत सिंह राजपूतची माजी बिझनेस मॅनेजर श्रृती मोदीची ईडीकडून सुरू असलेली चौकशी पूर्ण\nसोलापूर- अक्कलकोटमध्ये कोरोना रुग्णाचा रस्त्यावर मृत्यू; एक तास रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्यानं प्राण सोडला\nकोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी पूर्ण सज्ज राहा; लष्करप्रमुख मनोज नरवणेंकडून फिल्ड कमांडर्सना सूचना\nपनवेलमधील खाजगी कोविड रुग्णालयामार्फत शासनाच्या नियमांचे उल्लंघन; महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे सचिव सुधाकर शिंदे यांच्या अचानक धाडीत उघड\nकेरळ- एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या अपघातात १४ जणांचा मृत्यू; १२३ जण जखमी; १५ गंभीर जखमी\nकेरळमधील विमान अपघातामुळे दु:ख; जखमींची प्रकृती स्थिर राहावी यासाठी प्रार्थना करतो- पंतप्रधान मोदी\nकेरळमध्ये अपघातग्रस्त झालेल्या विमानात एकूण १९१ जण; १८४ प्रवाशी आणि ७ कर्मचाऱ्यांचा समावेश- एअर इंडिया\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांना फोन; एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या अपघाताची घेतली माहिती\nअमरावती- उसळगव्हाण येथे २२ वर्षीय तरुणाची आत्महत्या\nअमरावती: आज १०८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; जिल्ह्यातल्या बाधितांचा आकडा २८७२ वर\nकेरळमध्ये एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाला भीषण अपघात, अक्षरशः दोन तुकडे झाले\nकेरळ- करिपूर विमानतळावर लँडिंग दरम्यान एअर इंडियाचं विमान घसरलं; अनेकजण जखमी\nमुंबई - ईडी कार्यालयातून रिया चक्रवर्ती चौकशीनंतर निघाली\nकल्याण शीळ रस्त्याच्या कामाचा आमदार प्रमोद पाटील यांनी आढावा; एमएसआरडीसी अधिकाऱ्यांसमवेत बैठक\nसुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात रिया चक्रवर्तीची ईडीकडून साडे आठ तास चौकशी; रिया ईडीच्या कार्यालयातून रवाना\nसुशांत सिंह राजपूतची माजी बिझनेस मॅनेजर श्रृती मोदीची ईडीकडून सुरू असलेली चौकशी पूर्ण\nसोलापूर- अक्कलकोटमध्ये कोरोना रुग्णाचा रस्त्यावर मृत्यू; एक तास रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्यानं प्राण सोडला\nकोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी पूर्ण सज्ज राहा; लष्करप्रमुख मनोज नरवणेंकडून फिल्ड कमांडर्सना सूचना\nAll post in लाइव न्यूज़\nपहिल्यांदाच कोरोनाचं 'असं' रुप आलं समोर; ४ वेळा महिलेची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली; अन् मग...\nCoronaVirus : महिलेचे रिपोर्ट पाहून डॉक्टरही अवाक् झाले आहेत. दिल्लीतील एम्स रुग्णालयात एका महिलेची प्रकृती गंभीर असल्यामुळे उपचारासाठी तिला दाखल करण्यात आलं होतं.\nपहिल्यांदाच कोरोनाचं 'असं' रुप आलं समोर; ४ वेळा महिलेची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली; अन् मग...\nजगभरात कोरोनाचं थैमान पसरलं आहे. कोरोनाच्या प्रसाराबाबत संशोधनातून नवनवीन माहिती समोर येत आहे. जसजसा कोरोना विषाणूंचा प्रसार वाढत आहे. तसतशी कोरोना व्हायरसची नवनवीन लक्षणं समोर येत आहेत. कोरोनाबाबत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोरोना दिवसेंदिवस आपलं रूप बदलत आहे. दिल्लीतील एम्स रुग्णालयात असाच एक प्रकार समोर आला आहे. महिलेचे रिपोर्ट पाहून डॉक्टरही अवाक् झाले आहेत. दिल्लीतील एम्स रुग्णालयात एका महिलेची प्रकृती गंभीर असल्यामुळे उपचारासाठी तिला दाखल करण्यात आलं होतं.\nडायबिटिस आणि हायपरटेंन्शनची समस्या असल्यामुळे प्रकृती अधिकच खालावत होती. म्हणून या महिलेची कोरोना चाचणी करण्यात आली. तुमचा विश्वास बसणार नाही पण या वृध्द महिलेची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली. एकदा नाही तर तब्बल चारवेळा या महि���ेचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला. या महिलेला कोरोना संसर्ग झाल्याची शंका डॉक्टरांना आल्याने त्यांनी सर्वात अत्याधुनिक असलेलं तंत्रज्ञान आरटी-पीसीआरच्या सहाय्याने चाचणी केली. पण तरी या ८० वर्षीय महिलेची कोरोना चाचणी १२ दिवसांत ४ वेळा करूनही निगेटिव्ह आली.\nचाचणी निगेटिव्ह आल्यानंतरही महिलेच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. त्यामुळे डॉक्टरांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं. त्यानंतर त्यांनी या महिलेचे उपचार सुरू केले. ज्यावेळी पाचव्यांदा या महिलेची कोरोना चाचणी करण्यात आली त्यावेळी कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी आवश्यक असलेल्या एंटीबॉडीज विकसित झाल्याचं दिसून आलं. माध्यामांनी दिलेल्या माहितीनुसार २५ जून ते ७ जुलैदरम्यान या महिलेची चाचणी करण्यात आली होती. पण सातत्याने चाचणी करूनही रिपोर्ट निगेटिव्ह आल्यामुळे आरटी-पीसीआर ही चाचणी कोरोनाचा शोध घेण्यासाठी उत्तम ठरली.\nउपचार सुरू केल्यानंतर पुन्हा तपासणी केल्यानंतर जेव्हा कोरोनाविरुद्ध लढत असलेल्या एंटीबॉडीज विकसित झाल्याचे कळले तेव्हा डॉक्टर चांगलेच चक्रावले. या महिला रुग्णाची केस लक्षात घेता लक्षणं दिसत नसतानाही शरीरात कोरोनाचं आक्रमण होऊ शकतं हे दिसून आले.\nया कालावधीत व्हायरसची जीनोमिक संरचना बदलत आहे. कोरोना व्हायरसच्या नवीन लक्षणांमध्ये डोळे येणं, मळमळणं, अतिसार होणं यांचा समावेश आहे. याशिवाय थंडी वाजणे, श्वास घ्यायला त्रास होणं, मासपेशींमध्ये वेदना, डोकेदुखी, घसा खवखवणं, सुगंध न जाणवणं, श्वास घ्यायला त्रास होणं यांचा समावेश आहे.\nसमोर आली कोरोनाची ३ नवी लक्षणं; 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष करणं पडेल महागात, वेळीच सावध व्हा\nCoronaVirus News : कोरोनावरील आणखी एक औषध लवकरच बाजारात; जाणून घ्या, किंमत...\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nHealth Tipscorona virusहेल्थ टिप्सकोरोना वायरस बातम्या\nनगर जिल्ह्यात २१ नवे कोरोनाबाधित, नगर तालुक्यात सहा जणांना लागण\nCoronaVirus News: एका लग्नानं झोप उडवली; नवऱ्यासह ३७ जणांना कोरोना झाल्यानं एकच खळबळ\nCoronavirus : सेलूतील कोरोनाबाधित व्यापाऱ्याचा परभणीत उपचारादरम्यान मृत्यू\nCoronaVirus In Aurangabad : कोरोनामुक्त रुग्णांचे प्रमाण ५३.७४ टक्के; आज १६६ बाधितांची वाढ\nचीनला धडा ���िकवण्यासाठी अमेरिकेची तयारी, लवकरच उचलणार मोठं पाऊल; व्हाऊट हाऊसचा दुजोरा\nकोरोनाकाळात आळवूया आशेचे सूर\nरक्ताची कमतरता भरून काढण्यासह पोट साफ होण्यास फायदेशीर मका; इतर फायदे वाचून व्हाल अवाक्\nघरी बसून वाढलेला कमरेचा आणि पोटाचा घेर झटपट होईल कमी; फक्त 'हे' ४ उपाय वापरा\nपावसाळ्यातच नाही तर कोणत्याही ऋतूत 'हे' सोपे उपाय वापरून सर्दी, खोकल्याला ठेवा दूर\n कोरोनाला नष्ट करण्यासाठी 'चमत्कारीक लस' तयार; 'या' देशातील तज्ज्ञांचा दावा\n कोरोनाचं नवीन औषध 'एविप्टाडील' आलं; फक्त ४ दिवसात प्रभावी ठरणार, तज्ज्ञांचा दावा\n कोरोनाचा मृत्यूदर कमी करण्यासाठी प्लाझ्मा थेरेपी निरुपयोगी; संशोधनातून तज्ज्ञांचा दावा\nसुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवावा की मुंबई पोलिसांकडेच ठेवावा... तुम्हाला काय वाटतं\nमुंबई पोलीस सक्षम cbiकडे देणं आवश्यक\nमुंबई पोलीस सक्षम (203 votes)\ncbiकडे देणं आवश्यक (349 votes)\nकोरोना महामारीच्या अस्ताला सुरुवात \nराम मंदिर पायाभरणीनिमित्त घरोघरी दिवाळी साजरी करा\nसुशांतला न्याय मिळावाच पण शेतकरी आत्महत्येबद्दलही बोला\nअजित दादा पवारना मुख्यमंत्रीपदावर बघण्याची इच्छा\nसुप्रिया सुळे आणि अजित पवार याचं रक्षाबंधन\nपरदेशी कामगारांसाठी कुवैत सरकारचा नवीन मसूदा\nबकरी ईदला कुर्बानी नाही, रक्तदान करा\nगणेश उत्सव नाही पुण्यातील मंडळे सेवा उत्सव करणार\nN95 मास्कचा जन्म कसा झाला \nतरुणीच्या गुप्तांगातून स्वॅब घेतला, नवनीत राणा संतापल्या\nलुटारू नवरी : पहिल्या पतीकडून लुटले 1 कोटी, दुसऱ्याकडून 45 लाख, तिसऱ्यासोबत पळाली अमेरिकेला\n १४ वर्षाच्या मुलीला दारू पाजून नराधमांनी केला गँगरेप\n सीरम इन्स्टिट्यूटनं जाहीर केली लसीची किंमत, फक्त २२५ रुपयांत मिळणार कोरोना लस\nकोरोनानंतर चीनमध्ये एक किडा पसरवतोय नवा व्हायरस, ही आहेत लक्षणं\ncoronavirus: कोरोनाचा मानवी मेंदूवर होतोय असा परिणाम, नव्या संशोधनातून समोर आली धक्कादायक माहिती\nमुख्यमंत्री गेहलोतांकडून भाजपाच्या महाराणींना खास गिफ्ट; काँग्रेस सरकार होणार स्थिर\nShocking: तीन महिन्यांत दहा कलाकारांनी केली आत्महत्या; नाव वाचून बसेल धक्का\nखूशखबर : 10 ऑगस्टपर्यंत येऊ शकते 'रशियन' कोरोना लस; आरोग्य मंत्री म्हणाले, परीक्षण पूर्ण\nमॉडेलिंग सोडून UPSC दिली; ऐश्वर्या श्योराण पहिल्याच फटक्यात IAS बनली\nगुलाबाची कळी कशी हळदीने माखली... पाहा, राणा दग्गुबाती व मिहिका बजाजच्या हळदीचे खास फोटो\nसिंधू, प्रणीत, सिक्की दीर्घ काळानंतर उतरले कोर्टवर\nधोनीच्या ‘हेलिकॉप्टर शॉट’ची प्रतीक्षा\nहॉकी कर्णधार मनप्रीतसह पाच खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह\n'Air India Plane Crash' : धावपट्टीवरील पाण्यामुळे ब्रेक न लागल्याने अपघाताची शक्यता\nबैरूतमधील स्फोट; १६ जणांना अटक\n'Air India Plane Crash' : केरळमध्ये एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाला भीषण अपघात; १५ जणांचा मृत्यू, १२३ जण जखमी\n'Air India Plane Crash' : विमानाला झालेल्या अपघातात पायलट दीपक साठेंचा मृत्यू; हवाई दलात बजावली होती सेवा\n आता कोकणवासीयांसाठी १० दिवसांचा क्वारंटाइन, शासन आदेश आला\nअपघातात एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाचे दोन तुकडे झाले, पण...\nAir India Express Accident: ...अन् रनवेवरून एअर इंडियाचं विमान दरीत कोसळलं; जाणून घ्या शेवटच्या क्षणांमध्ये काय घडलं\nCoronaVirus News: इस्रायलचे शास्त्रज्ञ मायदेशी परतले; भारताचा मित्र लवकरच 'पॉझिटिव्ह' बातमी देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.newsmasala.in/", "date_download": "2020-08-07T20:52:27Z", "digest": "sha1:A27HHOHUS4OGE57OOYB6ECOBD62FTAET", "length": 32486, "nlines": 185, "source_domain": "www.newsmasala.in", "title": "News Masala", "raw_content": "\nरोटरी क्लब ऑफ नाशिक व्हिजन नेक्स्टतर्फे कोरोना योध्याना संजीवनी प्रभावी व सुरक्षित व्हिएलटीएम किट्सचे वितरण प्रभावी व सुरक्षित व्हिएलटीएम किट्सचे वितरण सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा न्यूज मसाला भ्रमणध्वनी क्रमांक 7387333801,.\n- ऑगस्ट ०७, २०२०\nरोटरी क्लब ऑफ नाशिक व्हिजन नेक्स्टतर्फे कोरोना योध्याना संजीवनी नाशिक - कोरोना योद्ध्यांनी केलेल्या बहुमूल्य अनमोल कार्याचे कौतुक सर्वत्र होत आहे. हा त्यांचा स्तुत्य उपक्रमच आहे. परंतु त्या बरोबरच या योध्यांच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या व्हीएलटीएमच्या किटचे वितरण रोटरी क्लब ऑफ नाशिक व्हिजन नेक्स्ट तर्फे होत आहे.\nनाशिक व नागपूरमधील वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा परिषद व महानगरपालिकांना परिषदा व महानगरपालिकांना व्हीएलटीएम या किट्सचे वितरण करून एका भव्य व उदात्त हेतूसाठी रोटरी क्लब कार्यरत आहे.\nसामान्यत: नाकातील आणि घशातील नमुने साठविण्यासाठी (व्हीएलटीएमच्या) व्हायरल ट्रान्सपोर्ट मिडीयम किटस काचेच्या सिलेंडरचा वापर होतो. तदनं��र हे कोविडचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले जातात. परंतु हे करत असतांना असे निदर्शनास आले कि, या कोरोना पद्धतीने काम करत असतांना कोरोना योध्यांना संसर्ग होण्याची दाट शक्यता आहे. कोरोना योध्यांची जोखीम कमी करण्याचा भाग म्हणुन ही महत्वपूर्ण व आवश्यक बाब लक्षात घेऊन व्हीएलटीएमच्या किट्स हे अत्यंत प्रभावी व सुरक्षित आहे. कारण या किटस वापरले गेलेल्या घटकांमुळे …\nआदिवासी व बिगर आदिवासी क्षेत्रात समतोल बिघडणार असल्याने जिल्हा परिषदेने सार्वत्रिक बदली प्रक्रिया रदद केली न्यूज मसाला संपर्क क्रमांक 7387333801. सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- ऑगस्ट ०६, २०२०\nनाशिक- जिल्हा परिषदेच्या विविध विभागांतर्गत असलेल्या रिक्त पदांमुळे बदली प्रक्रिया केल्यास आदिवासी व बिगर आदिवासी क्षेत्रात समतोल बिघडणार असल्याने जिल्हा परिषदेने सार्वत्रिक बदली प्रक्रिया रदद केली आहे. नियमानुसार आपसी बदल्या १० ऑगस्टपर्यत करण्यात येणार आहे. शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या निर्देशानुसार वर्ग ३ संर्वगातील सर्वसाधारण बदली प्रक्रिया राबविण्यासाठी १० ऑगस्टपर्यत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या विविध विभाग निहाय बदली प्रक्रियेचा आढावा घेतल्यावर गेल्या चार वर्षापासून पदभरती न झाल्यामुळे तसेच आरक्षण पदावरची पदोन्नतीबाबत शासनाने दिलेल्या स्थगितीमुळे मोठया प्रमाणात पद रिक्त असल्याचे निर्दशनास आले आहे. आदिवासी क्षेत्रामध्ये सध्या पदे रिक्त असून विनंती बदलीने पुन्हा आदिवासी क्षेत्रातीलच पदे रिक्त होण्याची शक्यता आहे. आदिवासी क्षेत्रातील रिक्त पदे भरण्यासाठी प्रशासकीय बदलीने बिगर आदिवासी क्षेत्रातून मोठया प्रमाणात बदल्या कराव्या लागतील. त्यामुळे बिगर आदिवासी क्षेत्रातील पदे मोठया प्रमाणात रिक्त होऊन त्या भागातील समतोल बिघडेल असे संव…\nधनगर ऐक्य अभियान -- धनगर समाज सरकारला देणार स्वतःच्या रक्ताने लिहून निवेदन - डॉ शशिकांत तरंगे १३ आॅगस्ट राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथी दिनी देणार निवेदन १३ आॅगस्ट राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथी दिनी देणार निवेदन सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- ऑगस्ट ०६, २०२०\nधनगर ऐक्य अभियान महाराष्ट्र राज्य.. धनगर समाज सरकार��ा देणार स्वतःच्या रक्ताने लिहून निवेदन - डॉ शशिकांत तरंगे १३ ऑगस्ट रोजी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथी निमित्ताने त्यांना अभिवादन करून संपूर्ण महाराष्ट्रातून प्रत्येक तहसील कार्यालय वरती धनगर समाज बांधव धनगर ऐक्य अभियान मार्फत राज्यातील प्रत्येक तहसील कार्यालयामध्ये स्व:ताच्या रक्ताने लिहून निवेदन देणार आहे .....निवेदन मधील विषय.... धनगर समाज STआरक्षणाची अंमलबजावणी त्वरित करा धनगर समाजाच्या विकासासाठी घोषित केलेल्या 22 योजनांची अंमलबजावणी करा व 1000 कोटीची तरतूद ताबडतोब करा. मेंढपाळांना संरक्षण द्या त्याच्यावर होणारे हाल्ले थांबवा. यासाठी राज्यभरातून आपल्या मागण्यांसाठी धनगर बांधव स्वतःच्या रक्ताने निवेदन लिहून मे. तहसीलदार मार्फत राज्य सरकारला निवेदन देणार आहे, यामध्ये सरकारला पंधरा दिवसाचा वेळही ही दिला जाणार आहे.\nअन्यथा पंधरा दिवसानंतर राज्यभर महा विकास आघाडी सरकार विरोधात धनगर समाज अतिशय उग्र आंदोलन घोषित करणार असल्याचे डॉ शशिकांत तरंगे यांनी जाहीर केले...\nन्यूज मसाला दि. ६ आॅगस्ट २०२० चा प्रकाशित अंक\n- ऑगस्ट ०६, २०२०\nन्यूज मसाला दि. ६ आॅगस्ट २०२० चा प्रकाशित अंक\nशेतकरी कुटुंबातील कांचन बनली सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- ऑगस्ट ०५, २०२०\nशेतकरी कुटुंबातील कांचन बनली सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक नुकताच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (तांत्रिक) परीक्षा चा निकाल जाहीर झाला असून निफाड तालुक्यातील खेरवाडी येथील शेतकरी कुटुंबातील कांचन शंकर आवारे हिने सहायक मोटार वाहन निरीक्षक पदाला गवसणी घातली आहे. या बद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.\nकांचन ही शेतकरी व सर्वसामान्य घरातील मुलगी असून तिचे शालेय शिक्षण चांदोरी येथील न्यू इंग्लिश स्कूल मध्ये व त्यांनतर मेकॅनिकल डिप्लोमा हा चांदोरी येथील कर्मवीर काकासाहेब वाघ आभियांत्रिकी महाविद्यालयात पूर्ण केला, पदवी शिक्षण नाशिक येथील गोखले महाविद्यालयात पूर्ण केले, कांचन ने पदवी महाविद्यालयात प्रवेश घेतल्या बरोबरच स्पर्धा परीक्षा चा अभ्यास सुरू केला. महाविद्यालयातील अभ्यासिका व घरी अभ्यास करीत २०१७ च्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन केले. काही कारणास्तव त्याचा निकाल जाहीर होण्य���स विलंब झाला होता. मोठ्या प्रतिक्षेनंतर निकाल जाहीर झाला व त्यात कांचनने यशाला गवसणी घातल्याचे घोषित झाले, यांत अरुण नागरे ,महेंद्र धनाईत ,अमोल टाके यांचे मार्गदर्शन लाभले, वडील शंकर…\nसुमित जगताप वयाच्या २४ व्या वर्षी आयपीएस तालुक्यातील पहीला आयपीएस अधिकारी होण्याचा मान अन् गांवात दिवाळी साजरी तालुक्यातील पहीला आयपीएस अधिकारी होण्याचा मान अन् गांवात दिवाळी साजरी सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- ऑगस्ट ०५, २०२०\nनासिक::- निफाड तालुक्यातील उत्तर-पूर्व पट्ट्यातील सरहद्दीवर असणाऱ्या वावी ठुशी गावचे भूमिपुत्र सुमित कैलास जगताप वय (२४) यांनी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षेत निफाड तालुक्यातील पहिला आयपीएस होण्याचा मान मिळवत देशात ५०७ वे मानांकन मिळविले. तालुक्याबरोबर वावी ठुशी चे नाव कानाकोपऱ्यात पोहोचवल्याने तालुक्यात तसेच गावात दिवाळी पूर्वीच दिवाळी साजरी होत असून फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करत वावी ठुशीकरांनी आनंदोत्सव साजरा केला,\nसुमीत जगताप यांचे प्राथमिक शिक्षण वावी ठुशी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत , काकासाहेब नगर येथील छत्रपती शिवाजी विद्यालयात इयत्ता पाचवीचे तर इयत्ता सहावी ते दहावी पर्यंतचे शिक्षण कळवण-मानूर येथील शरद पवार पब्लिक स्कूल येथे होऊन इयत्ता अकरावी ते बारावी पर्यंतचे शिक्षण नाशिक येथील अशोका कॉलेज येथे घेतले, के के वाघ शिक्षण संस्थेत केमिकल इंजीनियरिंग ची पदवी २०१७ मध्ये घेत यूपीएससीचा अभ्यास पुणे, नाशिक, दिल्ली येथे सुरू करून पहिल्याच प्रयत्नात यशाचा झेंडा रोवला. यूपीएससी परीक्षेत पूर्व मुख्य परी…\nकष्टकरी कुटुंबातील मुलींनी दहावीत मिळवलेल्या यशाचे मान्यवरांकडून कौतुक व सत्कार सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- ऑगस्ट ०४, २०२०\nनाशिक – जिल्हा परिषदेच्या शासकिय कन्या शाळेतील कष्टकरी कुटुंबातील मुलींनी दहावीत मिळवलेल्या यशाचे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी कौतूक केले. गुणवंत विद्यार्थीनींचा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर, उपाध्यक्ष डॉ. सयाजीराव गायकवाड, कृषी व पशुसंवर्धन सभापती संजय बनकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या शासकिय कन्या शाळेत क��्टकरी तसेच शेतकरी कुटुंबांतील विद्यार्थीनी शिक्षण घेतात. सन २०१९-२० मध्ये दहावी परिक्षेत बसलेल्या ६९ पैकी ५९ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्या असून शाळेचा निकाल ८५.५० टक्के लागला आहे. प्रतिकुल परिस्थितीत शिक्षण घेत असलेल्या या विद्यार्थीचे कौतुक करण्यासाठी जिल्हा परिषदेचया मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आज जिल्हा परिषदेत या विद्यार्थींचा सत्कार करण्यात आला. अश्विनी गांगुर्डे ही विद्यार्थीनी ८८.५० टक्के गुण मिळवून प्रथम आली आहे. ही विद्यार्थीनी सर्वसाधारण कुटुंबांतील असून जातेगाव येथे आत्याच्या घरी राहुन शिक्षण घेत आहे. ८७.०० गुणांसह व्दितीय क्रमांकाने उत्तीण झालेली अनुजा मेढे ही वासाळी गावातील आहे.…\nकांदा प्रश्न मार्गी न लावल्यास आंदोलनाचा उद्रेक होईल. शेतकरी संघर्ष संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हंसराज वडघुले पाटील यांचा इशारा. सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- ऑगस्ट ०४, २०२०\nन्यूज मसाला सर्विसेस कांदा प्रश्न मार्गी न लावल्यास आंदोलनाचा उद्रेक होईल. शेतकरी संघर्ष संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हंसराज वडघुले पाटील यांचा इशारा. \nनासिक::-कोरोना संकटामुळे नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष, भाजीपाला, मका, सोयाबीन इत्यादी पिकांना प्रसंगी मातीमोल भावात विक्री करावी लागल्याने आधीच कोलमडलेल्या शेतकऱ्यांना आता कांदा दराच्या घसरणीला तोंड द्यावे लागत आहे. कांद्याची अर्धेअर्धास उत्पादन शिल्लक असून ऑक्टोबर महिन्या पर्यंत नवीन कांदा बाजारात येईल परंतु आज रोजी कांदा दरात प्रचंड घसरण झाली असून यातून मार्ग निघाला नाही तर शेतकरी मोठ्या संकटात सापडेल. केंद्र सरकारने तातडीने निर्यात प्रोत्साहन योजना लागू करून निर्यातीला चालना देण्याची आवश्यकता आहे. १५ ऑगस्ट स्वातंत्रदिनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सीमा बंदी करण्याचा निर्णय घेतला जातो तेव्हा आज होणारी निर्यात सुद्धा थांबेल. पर्यायांने पुन्हा दरात घसरण होईल यासाठी आताच नियोजन होण्याची आवशकता आहे. मागच्या काळात रेल्वे वॅगन्स उपलब्ध करून दिल्या होत्या त्याच प्रकारे वॅगन्स उपलब्ध करून दिल्या तर निर्यात…\nआमदार दिलीपराव बनकरांच्या प्रयत्नातून विविध विकास कामांसाठी २ कोटी मंजूर... सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- ऑगस्ट ०���, २०२०\nन्यूज मसाला सर्विसेस आमदार दिलीपराव बनकरांच्या प्रयत्नातून विविध विकास कामांसाठी २ कोटी मंजूर... नासिक::-निफाड तालुक्यातील विकास कामांचा झंझावात आमदार दिलीपराव बनकर यांनी कोरोनाच्या या वैश्चिक संकटातही सुरूच ठेवल्याने निफाड शहराच्या पाच कोटी निधी नंतर तालुक्यातील रस्ते व सभामंडप यासाठी सन २०१९-२० या आर्थिक वर्षासाठी लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील मुलभूत सुविधा (२५१५) पुरविणे अंतर्गत निफाड विधानसभा मतदार संघातील रु.२ कोटीची खालील विकास कामांना मंजुरी मिळाली असल्याचे आमदार दिलीपराव बनकर यांनी माहिती दिली. यामध्ये १) पिंपळगांव बसवंत येथे पाचोरे वणी हायवेलगत शिवरस्त्याची सुधारणा करणे. (रु.३ लक्ष) २) रामा ते पिंपळगांव जॅकवेल रस्त्याची सुधारणा करणे. (रु.१५ लक्ष) ३) पिंपळगांव बसवंत येथील शिवाजीनगर अंतर्गत रस्त्याची सुधारणा करणे. (रु.२५ लक्ष) ४) पिंपळगांव बसवंत ते जुना शिरसगांव रस्त्याची सुधारणा करणे. (रु.५ लक्ष) ५) पाचोरे वणी येथील प्रताप नागरे ते प्रकाश नागरे व दिलीप वाळुंज रस्ता करणे. (रु.१० लक्ष) ६) सावरगांव येथील बेघर वस्तीमध्ये सभामंडपाचे बां…\nमहाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ व राज्य अभियंता संघटना यांच्या वतीने सार्वजनिक बांधकाम मंत्री, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री यांना देण्यात आलेले निवेदन (जसे आहे तसे). विषय: राज्याचे कालच निवृत्त झालेले माजी सचिव यांनी राज्यातील कंत्राटदार बाबतीत काढलेला अन्यायकारक शासन निर्णय तातडीने रद्दच करण्यात यावा सविस्तर निवेदन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- ऑगस्ट ०२, २०२०\nसार्वजनिक बांधकाम मंत्री, महाराष्ट्र राज्यमा.ना.दत्तात्रयजी भरणे\nराज्य मंत्री सार्वजनिक बांधकाम विभागविषय: राज्याचे कालच निवृत्त झालेले माजी सचिव यांनी राज्यातील कंत्राटदार बाबतीत काढलेला अन्यायकारक शासन निर्णय तातडीने रद्दच करण्यात यावासंदर्भ : कंत्राटदार नामनोदंणी ( Enlistment of pwd contrctors)\nशासन निर्णय क्रमांक/ संकीर्ण- २०२० / प्र.क्र१४७/ इमारत -२\nदिनांक ३० जुलै २०२०महोदय साहेब\nआज या आमच्या राज्य संघटनेच्या जवळपास तीन लाख कंत्राटदाराच्या व त्यावर अवलंबून असणाऱ्या लाखो घटकांच्या वतीने सार्वजनिक बांधकाम खात्यातील कालच निवृत्त झालेले सचिव आता ते माजी सचिव झालेले आहेत यांनी केलेल्य��� मागील चार वर्षातील अनागोंदी कारभाराबाबत व चुकीचे स्वतास जसे पाहिजे तसे व एखादे मोठ्या आर्थिक गोष्टी,घबाड प्राप्त करण्यासाठी व स्वताचे हितचिंतकाचे Consultancy company ,व प्रति स्वताचे खासगी सार्वजनिक बांधकाम खाते निर्माण करण्यासाठी घेतलेल्या शासन निर्णय चा दुष्टहेतु व कारनामे आपणासमोर मांडीत आहोत यावरून कंत्राटदार, सुशिक्षित बेरोजगार स्थापत्य अभियंता,मजुर सहकारी संस्था व राजकीय मं…\nMichael Elkan द्वारे थीम इमेज\nपंधरा वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात आहे, ऋततपाखरं व आनंदी नासिक या साप्ताहिकाचे संपादक पद सांभाळले व आता \"न्यूज मसाला\" हे साप्ताहिक २०१२ पासून प्रकाशित करीत आहे.\nअधिक दर्शवा कमी दर्शवा\nअधिक दर्शवा कमी दर्शवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/%E0%A4%AD%E0%A4%97%E0%A4%B5%E0%A4%A6%E0%A5%8D%E2%80%8C%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A4%BE", "date_download": "2020-08-07T21:14:50Z", "digest": "sha1:HXJMCDGBWATOF53E63UYQVF7OGRXEWAT", "length": 5402, "nlines": 84, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमेघदूत, शाकुंतलकार, संस्कृतमधील अभिजात लेखक महाकवी कालिदास\n​'सटीक भगवद्‌गीता' आणि 'समाधि बोध'\nमाऊलींना ज्ञानेश्वरीची प्रेरणा देणारे निवृत्तीनाथ\nमाऊलींना ज्ञानेश्वरीची प्रेरणा देणारे निवृत्तीनाथ\nगीता धर्म मंडळाच्याकार्याची घडली सफर\nभगवद् गीता अन् शब्दकोशही\nभगवद्‌ गीता शाळांमध्ये शिकवावी; भाजप खासदाराची सूचना\nभांडारकर संस्थेत विविध संशोधन प्रकल्प\nकीर्तनाचे शास्त्रोक्त शिक्षण घेण्याला प्राधान्य\n‘सजदा’, ‘रंग जल्लोष’चे आयोजन\nमोदी करणार ८०० किलोच्या भगवद्‌गीतचे अनावरण\nयुतीबाबत निर्णय एकट्याचा नाही: उद्धव\nयुतीबाबत निर्णय एकट्याचा नाही\n...तर कुराण, बायबल वाटपाचीही परवानगी देऊ\nनगरमध्ये उद्यापासून गीता-महाभारत संदेश\nनगरमध्ये महाभारत संदेश कथा ज्ञानयज्ञ\n'हा' हॉलिवूड अभिनेता वाचतो भगवद्गीता\nडोंबाऱ्याचा खेळ, अर्जुन आणि आपण\nतेजसूर्य डॉ. शंकराचार्य कुर्तकोटी\n‘न्यू एज योग इन्स्टिट्यूट’ला राष्ट्रीय संस्थेचा दर्जा\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A6%E0%A5%AA", "date_download": "2020-08-07T22:24:00Z", "digest": "sha1:OQ5L66YH3HDXJ6W4FL33INKWPGF5LBW7", "length": 3265, "nlines": 35, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "इ.स. १०४ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nइसवी सनाच्या पहिल्या सहस्रकातील एक वर्ष\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: १ ले शतक - २ रे शतक - ३ रे शतक\nदशके: ८० चे - ९० चे - १०० चे - ११० चे - १२० चे\nवर्षे: १०१ - १०२ - १०३ - १०४ - १०५ - १०६ - १०७\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nदमास्कसचा अपोलोडोरस या अभियंत्याने डॅन्यूब नदीवर १ किमीपेक्षा जास्त लांबीचा पूल बांधला. नदीच्या पात्राव २० मीटर उंचीवरून १५ मीटर रुंदीचा रस्ता वाहून नेणारा हा पूल सध्याच्या सर्बिया आणि रोमेनिया प्रदेशांतील पहिला भक्कम पूल होता.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ६ मार्च २०१९ रोजी १३:२१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B6%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%A8%E0%A5%81_%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B8_%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A5%80", "date_download": "2020-08-07T22:02:18Z", "digest": "sha1:PO3NU5W3DC2J73P2GNXQXGJTZEFA5DZP", "length": 3911, "nlines": 46, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "शंतनु मानस मुखर्जी - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nशान (जन्मनाव: शंतनु मुखर्जी जन्म: ३० सप्टेंबर १९७२) हा एक भारतीय पार्श्वगायक आहे. शानने आजवर स्वत:चे अनेक आल्बम काढले आहेत तसेच अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये पार्श्वगायन केले आहे.\n४ पुरस्कार व सन्मान\nपुरस्कार व सन्मानसंपादन करा\nसर्वोत्तम पुरुष पार्श्वगायक - २००७ - फना मधील चांद सिफारिश\nसर्वोत्तम पुरुष पार्श्वगायक - २००८ - सावरिया मधील जब से तेरे नैना\nइंटरनेट मूव्ही डेटाबेसवरील शंतनु मानस मुखर्जीचे पान (इंग्लिश मजकूर)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ३ एप्रिल २०२० रोजी १२:१९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.krushival.in/raigad/other/road-to-ratnagiri-via-tulshikhind-closed", "date_download": "2020-08-07T20:59:21Z", "digest": "sha1:L5TSZOZFOIVHZD33DRQVBGF7A25RGTEQ", "length": 8685, "nlines": 96, "source_domain": "www.krushival.in", "title": "Raigad | तुळशीखिंड मार्गे रत्नागिरीकडे जाणारा मार्ग बंद | मराठी बातम्या - कृषीवल | Top Marathi News |Today news in Marathi | Latest News in Marathi | krushival.in", "raw_content": "\nई - पेपर रायगड\nतुळशीखिंड मार्गे रत्नागिरीकडे जाणारा मार्ग बंद\nतुळशीखिंड मार्गे रत्नागिरीकडे जाणारा मार्ग बंद\nकोरोना महामारीचा प्रादुर्भाव रत्नागिरी जिल्ह्यात वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने संपूर्ण रत्नागिरी जिल्हा पुढील आठ दिवस लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यानंतर जिल्ह्याकडे येणारे मार्ग बंद करण्याचा निर्णय घेतला असून, मुंबई-गोवा महामार्गाला पर्यायी असलेला रत्नागिरी जिल्ह्याला जोडणारा महाड तुळशीखिंड नातुनगर खेड रस्ता रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने पुढील काही काळासाठी बंद केला आहे. केवळ वैद्यकीय सेवेला प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.\nरत्नागिरी जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे आढळून आल्याने जिल्हा प्रशासनाकडून जिल्हा बंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानंतर वैद्यकीय त्याचबरोबर अत्यावश्यक सेवेला यातून वगळण्यात आले आहे. मागील महिन्यामध्येदेखील महाडवरुन जाणारा तुळशीखिंड नातुनगर खेड मार्ग अचानक बंद करण्यात आला होता. प्रशासनाने या मार्गावरुन कोणतेही वाहन येऊ नये यासाठी रस्त्याचे खोदकाम करुन मार्गावर दरडी टाकण्यात आल्या होत्या. यावेळीदेखील त्याच पद्धतीने रस्ता बंद करण्यात आला असून, याबाबत रायगड जिल्हा प्रशासनाला कोणतीही पूर्व सूचना देण्यात आली नसल्याची माहिती उघड झाली असून, रायगड आणि रत्नागिरी जिल्हा प्रशासन या दोन शासकीय यंत्रणेमध्ये समन्वयाचा अभाव असल्याची चर्चा सर्वत्र केली जात आहे.\nवास्तविक कोणताही मार्ग बंद करण्यापूर्���ी नागरिकांना सूचना देणे आवश्यक असून, मार्गावर फलक लावणे बंधनकारक असताना कोणतीही पूर्व सूचना न देता मार्ग बंद करण्यात आल्याने नागरिकांची गैरसोय तर झाली, परंतु मनस्तापदेखील सहन करावा लागत आहे. 1 ते 7 जुलै या कालावधीकरिता तुळशीखिंड मार्ग बंद करण्याचा निर्णय रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने घेतला असून, याबाबत कोकण विभाग आयुक्तांकडून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.\nगणपतराव देशमुख यांना आबासाहेब वीर पुरस्कार जाहीर\nआगरदांडा येथील जेट्टी खुली न केल्यास मच्छीमारांचे आंदोलन\nसोन्याच्या दरात विक्रमी वाढ ; प्रती तोळा 56 हजारांवर\nबदनामी प्रकरणी आठ आरोपींवर\nअलिबाग तालुक्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 80 टक्क्यांवर;\nतिसर्‍या दिवशी मृतदेह सापडला\nदेशातील पहिली किसान रेल्वेगाडी धावली..\nश्रीवर्धन परिवहन आगारातून लांब पल्ल्याच्या बस फेर्‍या\nसोन्याच्या दरात विक्रमी वाढ ; प्रती तोळा 56 हजारांवर\nबदनामी प्रकरणी आठ आरोपींवर\nदेशातील पहिली किसान रेल्वेगाडी धावली..\nश्रीवर्धन परिवहन आगारातून लांब पल्ल्याच्या बस फेर्‍या\nमाणगाव तालुक्यात 300 रुग्णांची कोरोनवर मात\nउरण तालुक्यात वीज पुरवठा....\nरस्त्यामध्ये सापडलेल्या मनोरुग्ण महिलेला मिळणार उपचार\nखासगी रुग्णालयांकडून होणारी अवाजवी शुल्क आकारणी....\nमहाड शहरातील व्यावसायिकांचे आतोनात नुकसान\nतीन हजार प्रवाशांकडून एसटीचे आरक्षण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://yavatmal.gov.in/mr/%E0%A4%97%E0%A5%83%E0%A4%B9/", "date_download": "2020-08-07T21:55:18Z", "digest": "sha1:QHVSA32FXZP2W6ZGT5IP432QLLI3ZBJN", "length": 5036, "nlines": 113, "source_domain": "yavatmal.gov.in", "title": "गृह | यवतमाळ जिल्हा, महाराष्ट्र, भारत | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nमहसूल मंडळे व गावे\nएसटीडी आणि पिन कोड\nभूसंपादन (रेल्वे व इतर)\nधडक सिंचन विहीर लाभार्थी यादी\nजिल्ह्यातील शस्त्र परवाना धारकांची यादी (पीडीएफ, 83 केबी)\nजिल्हाधिकारी कार्यालय मार्फत नुतनीकरण करण्यात आलेल्या आत्मसंरक्षण शस्त्र परवाना धारकांची यादी (पीडीएफ, 3.5 एमबी)\nइटिंग हाउस (हॉटेल) व लॉजिंग परवाना धारकांची यादी (पीडीएफ, 1.7 एमबी)\nविहीर खोदण्यासाठी विस्फोटक ताब्यात ठेवणे व कॉम्प्रेसरयुक्त ट्रॅक्टरद्वारे फॉर्म क्र. ४० मधील परवान्यांचे विवरण (पीडीएफ, 54 केबी)\nविशेष कार्यकारी अधिकारी यांची माहिती (पीडीएफ, 106 केबी)\nआदेश – यवतमाळ जिल्हा उपहार गृहे नोंदणी नियम १९६९ रद्द करणे बाबत (जि.का.) (पीडीएफ, 271 केबी)\n© जिल्हा प्रशासन यवतमाळ , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Aug 07, 2020", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://yavatmal.gov.in/mr/public-utility/%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%A6-%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A5%80/", "date_download": "2020-08-07T20:46:52Z", "digest": "sha1:KG5GFKEPXNBAQKY574IMURHDWZMKAPXJ", "length": 4000, "nlines": 111, "source_domain": "yavatmal.gov.in", "title": "नगर परिषद घाटंजी | यवतमाळ जिल्हा, महाराष्ट्र, भारत | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nमहसूल मंडळे व गावे\nएसटीडी आणि पिन कोड\nभूसंपादन (रेल्वे व इतर)\nधडक सिंचन विहीर लाभार्थी यादी\n© जिल्हा प्रशासन यवतमाळ , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Aug 07, 2020", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://www.krushival.in/raigad/other/brightness-by-solar-energy-tribal-wadi-of-gaini", "date_download": "2020-08-07T22:01:04Z", "digest": "sha1:GVVNWWC6THTPVCFFA4BSOMW6SMCIROJQ", "length": 6762, "nlines": 95, "source_domain": "www.krushival.in", "title": "Raigad | सौरऊर्जेने उजळली गायनीची आदिवासी वाडी. | मराठी बातम्या - कृषीवल | Top Marathi News |Today news in Marathi | Latest News in Marathi | krushival.in", "raw_content": "\nई - पेपर रायगड\nसौरऊर्जेने उजळली गायनीची आदिवासी वाडी.\nसौरऊर्जेने उजळली गायनीची आदिवासी वाडी.\nनागोठण्याजवळील कडसुरे (ता.रोहा) ग्रामपंचायतीच्या हद्दीतील गायनीचीवाडी येथील दहा कुटुंबियांच्या घराच्या छतावर सौरऊर्जा प्रकल्प नुकतेच कार्यन्वित करण्यात आले आहे. त्यामुळे गायनीचीवाडी या आदिवासी वाडीतील गरीब आदिवासी बांधवांच्या घरातील दिवे सौरउर्जा प्रकाशाने उजाळाले आहेत. त्यामुळे आदिवासी बांधवांमध्ये आनंदी वातावरण निर्माण झाले आहे.\nपालकमंत्री अदिती तटकरे यांच्या आदेशानुसार तसेच कडसुरे ग्रामपंचायतीचे सरपंच राजेंद्र शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे रायगड जिल्हा नियोजन समितीच्या वतीने हा सौर उर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. गायनाचीवाडी येथील तुळशीराम मेंगाळ, रामी पिंगळा, रमेश शिंगवा, दामा पिंगळा, दामा मेंगाळ, दुर्ग्या शिंगवा, सांगू शिंगवा, नवश्या पिंगळा, कांत्या पिंगळा, मालू पारधी आदी दहा आदिवासी कुटुंबियांसाठी सौरउर्जेवर चालणारे घरगुती लाईटची व्यवस्था करून प्रत्येक कुटुंबियांना एक पंखा, पाच ट्यूब व एक बॅटरी इत्यादी वस्तू वाटप करण्यात आले आहे.\nगणपतराव देशमुख यांना आबासाहेब वीर पुरस्कार जाहीर\nआगरदांडा येथील जेट्टी खुली न केल्यास मच्छीमारांचे आंदोलन\nसोन्याच्या दरात विक्रमी वाढ ; प्रती तोळा 56 हजारांवर\nबदनामी प्रकरणी आठ आरोपींवर\nअलिबाग तालुक्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 80 टक्क्यांवर;\nतिसर्‍या दिवशी मृतदेह सापडला\nदेशातील पहिली किसान रेल्वेगाडी धावली..\nश्रीवर्धन परिवहन आगारातून लांब पल्ल्याच्या बस फेर्‍या\nसोन्याच्या दरात विक्रमी वाढ ; प्रती तोळा 56 हजारांवर\nबदनामी प्रकरणी आठ आरोपींवर\nदेशातील पहिली किसान रेल्वेगाडी धावली..\nश्रीवर्धन परिवहन आगारातून लांब पल्ल्याच्या बस फेर्‍या\nमाणगाव तालुक्यात 300 रुग्णांची कोरोनवर मात\nउरण तालुक्यात वीज पुरवठा....\nरस्त्यामध्ये सापडलेल्या मनोरुग्ण महिलेला मिळणार उपचार\nखासगी रुग्णालयांकडून होणारी अवाजवी शुल्क आकारणी....\nमहाड शहरातील व्यावसायिकांचे आतोनात नुकसान\nतीन हजार प्रवाशांकडून एसटीचे आरक्षण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%91%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3_%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%AC%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%87", "date_download": "2020-08-07T22:28:15Z", "digest": "sha1:WSGWY7HWO5WINLUDYWPTY4F5SHOTTIHY", "length": 4206, "nlines": 63, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "ऑलिंपिक खेळ बॉबस्ले - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n२०१० हिवाळी ऑलिंपिकमधील अमेरिकन बॉबस्ले संघ\nबॉबस्ले हा खेळ १९२४ सालापासून हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा स्पर्धांमध्ये खेळवला जात आहे. ह्या खेळात बर्फाने बनवलेल्या गुळगुळीत उतारावरून ढकलगाड्यांची शर्यत लावली जाते. ह्या गाड्यांना इंजिन नसून केवळ गुरुत्वाकर्षणाच्या आधाराने त्या धावतात. एका बॉबस्ले संघात चार अथवा दोन खेळाडू असतात.\nस्वित्झर्लंड 9 10 11 30\nअमेरिका 7 6 7 20\nपूर्व जर्मनी 5 5 3 13\nपश्चिम जर्मनी 1 3 2 6\nऑस्ट्रिया 1 2 0 3\nयुनायटेड किंग्डम 1 1 2 4\nसोव्हियेत संघ 1 0 2 3\nबेल्जियम 0 1 1 2\nफ्रान्स 0 0 1 1\nरोमेनिया 0 0 1 1\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आह���.\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १३:२५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.manachetalks.com/8794/hergiricha-suprman-meir-dagan-marathi/", "date_download": "2020-08-07T21:35:02Z", "digest": "sha1:HDEIBXELX4DYP4HER3U6LW5RF2422SM4", "length": 18072, "nlines": 141, "source_domain": "www.manachetalks.com", "title": "इस्रायलला जगातला सर्वात सुरक्षित देश बनवणारा हेरगिरीचा सुपरमॅन ‘मिर डगन’ | मनाचेTalks", "raw_content": "\nHome व्यक्तिमत्व इस्रायलला जगातला सर्वात सुरक्षित देश बनवणारा हेरगिरीचा सुपरमॅन ‘मिर डगन’\nइस्रायलला जगातला सर्वात सुरक्षित देश बनवणारा हेरगिरीचा सुपरमॅन ‘मिर डगन’\nमिर डगन हे नाव भारतीयांसाठी अपरिचित असेल पण जगातील अनेक देशांनी ह्या नावाचा धसका घेतला होता.\nहा धसका घेण्यामागे कारण ही तसचं होतं. हेरगिरी आणि गुप्त मिशन तसेच गनिमी काव्या प्रमाणे हल्ला करून शत्रूला नमोहरम करता येऊ शकते हे ज्या संस्थेने पूर्ण जगाला दाखवलं आणि शिकवलं त्या संस्थेच्या जडणघडणीत मिर डगन ची भुमिका महत्वाची होती.\nकोण होता हा मिर डगन\nज्याच्या नावाने भल्या भल्या देशांना घाम फुटत असे अश्या मोसाद ह्या इस्राईलच्या गुप्तचर संस्थेचा अध्यक्ष तो होता. मिर डगन हा इस्रायली गुप्तचर संघटना ‘मोसाद’ चा २००२ ते २०११ पर्यंत अध्यक्ष होता. मोसाद हे नाव ऐकताच पुर्ण जगातील सगळ्यांच्या भुवया उंचावतात आणि ह्याला कारण ही तसेच आहे.\nमोसाद ने पुर्ण जगात केलेल्या मिशन चा अभ्यास केला तर मोसाद चं नाव ऐकताच सगळे देश ह्याचा धसका का घेतात हे आपल्याला कळून येईल.\n‘मोसाद’ आजही जगातील सर्वोत्तम गुप्तचर संघटना आहे. मोसाद ला सर्वोत्तम बनवण्यात मिर डगन चा सिंहाचा वाटा आहे.\nमिर डगन चा जन्म ३० जानेवारी १९४५ ला आत्ताच्या युक्रेन मध्ये झाला. १९५० ला त्याच्या कुटुंबाने इस्राईल ला स्थलांतर केलं. १९६३ ला मिर डगन ने इस्राईल आर्मी मध्ये प्रवेश केला.\n१९६७ मध्ये अरब – इस्राईल युद्धात मिर डगन ने कंपनी कमांडर म्हणून आपल्या देशाचं प्रतिनिधित्व केलं. आपल्या बहादुरीने इस्राईल च्या ���र्मी मध्ये वर वर जात मिर डगन १९९५ ला इस्राईल आर्मी मधून मेजर जनरल ह्या पदावरून निवृत्त झाला.\nमिर डगन ला हातात ग्रेनेड असलेल्या एका मोस्ट वॉन्टेड अतिरेक्याशी निडरतेने दोन हात करण्यासाठी प्रतिष्ठित अश्या मेडल ऑफ ऑनर ने १९७१ ला सन्मानित करण्यात आलं.\nमिर डगन ला नंतर इस्राईल पंतप्रधान एरिअल शेरॉन ह्यांनी त्यांची नियुक्ती देशाचे सुरक्षा सल्लागार म्हणून केली व नंतर त्यांची नियुक्ती मोसाद चे अध्यक्ष म्हणून केली गेली.\nमिर डगन नी मोसाद ची सुत्रे हातात घेताच संघटने मध्ये अभुतपुर्व बदल केले. मोसाद ला फक्त देशा पुरती मर्यादित न ठेवता त्यांनी त्याची व्याप्ती जगात वाढवली.\nइस्राईलसाठी धोकायदाक असणाऱ्या प्रत्येक अतिरेक्याला ते जिथे असतील तिकडे ठेचून मारण्याची रणनिती मोसाद ने आखली. साम, दाम, दंड, भेद अश्या सगळ्या गोष्टींचा वापर करत अश्या अतिरेक्यांना मारण्याच्या अनेक गुप्त मिशनला मोसाद ने मुर्त रूप दिलं.\nमिर डगन ह्यांनी मोसाद चं अध्यक्षपद सांभाळल्यावर अवघ्या २ वर्षात ४ परदेशी अतिरेक्यांना मारलं गेलं तसेच इस्राईल वर होणाऱ्या तीन अतिरेकी कारवायांना मोसाद ने आधीच ओळखून त्यांना वेळीच रोखलं.\nमिर डगनचं सगळ्यात मोठं क्रेडिट म्हणजे इराण च्या अणुबॉम्ब बनवण्याच्या प्रयत्नांना बसलेली खिळ. मिर डगन च्या नेतृत्वाखाली मोसाद ने इराण च्या अणुबॉम्ब बनवण्याच्या स्वप्नांना खिंडार पाडलं.\nअसं म्हंटल जातं की मिर डगन जर नसता तर कदाचित २० वर्षांपूर्वी इराण अणवस्त्रधारी राष्ट्र झालं असतं. मिर डगन च्या नेतृत्वाखाली मोसाद ने गुप्ततेने इराण च्या अतिशय महत्वाच्या अश्या पाच अणुसंशोधकांची हत्या घडवून आणली.\nतसेच इराण च्या अनेक प्रकल्पात अनेक विघ्न उभी केली. मोसाद ने इराण च्या अणुप्रकल्पाच्या कॉम्प्युटर सिस्टीम मध्ये व्हायरस सोडून पूर्ण प्रकल्प बंद केला.\nह्या सगळ्यामुळे इराण ला एनरिच युरेनियम तयार करण्यात अपयश आलं जे अणुबॉम्बसाठी गरजेचं होतं. मोसाद ने ह्या सगळ्या हमल्याची जबाबदारी घेतली नसली तरी ह्या सगळ्यामागे मोसाद चे अध्यक्ष मिर डगन च डोकं असल्याचं म्हंटल जातं.\n२००८ ला मिर डगन च्या नेतृत्वाखाली सिरिया च्या डिफेन्स चे नेतृत्व करणारे इमाद मोर्निना आणि मोहम्मद सुलेमान ह्यांची हत्या करण्यात आली.\nह्या नंतर हमास चा कमांडर मोह्हमद अल मेहमूदची दुबई मध्ये हत्या करण्यात आली. ह्या हत्यामागे मोसादचा हात असल्याचं चौकशीत पुढे आलं पण कुठेच मोसाद चा एकही गुप्तहेर पकडला गेला नाही.\nचारही बाजूने अरब राष्ट्रांनी वेढलेला आणि सतत धार्मिक अतिरेक्यांच्या रडारवर असलेला इस्राईल सारखा देश आज ह्या सगळ्यांना पुरून उरला आहे तो त्याच्या मजबूत असलेल्या गुप्तहेर संघटनेमुळे.\nमोसाद ह्या इस्राईल च्या गुप्तचर संघटनेने आपली ताकद पूर्ण जगाला दाखवून दिली. आपली ताकद फक्त अतिरेकी कारवाईपुरती मर्यादित न ठेवता सायबर क्राईम, तसेच शत्रु राष्टांची चुकीच्या दिशेने होणाऱ्या वाटचालीवर पण आपण प्रतिबंध करू शकतो हे मिर डगन च्या नेतृत्वाखाली मोसाद ने दाखवून दिलं.\nमोसाद मध्ये ७००० पेक्षा जास्त लोकं काम करत असून मोसाद चे गुप्तहेर पुर्ण जगात पसरलेले असुन सतत अश्या देशविरोधी कारवाईवर लक्ष ठेवुन असतात.\nमिर डगन ने २००२ ते २०११ पर्यंत मोसादचं नेतृत्व केलं ह्या पूर्ण काळात मोसाद ने अनेक मोहिमा आखल्या.\nआपली क्षमता इस्राईल पुरती मर्यादित न ठेवता मिर डगन ने मोसाद ला पूर्ण जगात एक मानाचं स्थान आणि अतिरेक्यांच्या मनात एक भिती निर्माण केली.\nमिर डगन ने हेरगिरीचे अनेक संदर्भ आपल्या कर्तृत्वाने बदलवून टाकले. इस्राईल आणि मोसाद ला एका वेगळ्या उंचीवर नेणारा हेरगिरीचा सुपरमॅन मिर डगन १७ मार्च २०१६ ला काळाच्या पडद्याआड गेला.\nइस्राईल च्या ह्या हेरगिरीच्या सुपरमॅन मिर डगन ला माझा कुर्निसात.\nकठीण परिस्थितीतून तावून सुलाखून निघालेला देश इस्रायल\nया आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी किंवा तुमचे स्वतःचे लेखन मनाचेTalks वर प्रकाशित करण्याची इच्छा असल्यास येथे क्लिक करा.\nPrevious articleहोमलोनवर कर्जदाराला व्याज देणारी जगातली एकमेव बँक माहित आहे का\nNext articleनिफ्टीमध्ये इंडियाबुल्स हौसिंगच्या ठिकाणी नेस्लेचा समावेश करण्याची कारणे\nअपयशाचा सामना करूनही यशाचं शिखर गाठणारे ७ भारतीय दिग्गज\nपरिस्थितीसमोर लाचार होता का तुम्ही वाचा ही प्रेरणादायी कहाणी\nबिल्ला नंबर १५ ह्या ओळखीवर काम करणारी ‘पहिली महिला हमाल’\nकॅल्शिअम कमी होण्याची कारणे, लक्षणे आणि कॅल्शिअम युक्त आहार\nघरच्या घरी सॅनिटायझर कसा बनवावा\nहातची नोकरी गेल��� तर काय करायचे याची तयारी कशी कराल याची तयारी कशी कराल\nपांढर्‍या पेशी वाढवण्याचे घरगूती उपाय वाचा या लेखात\nआपल्या स्वयंपाक घरातली हि अँटिबायोटिक्स तुम्हाला माहित आहेत का\nया पाच गोष्टी करा आणि आनंदी राहून तुमच्यातली प्रॉडक्टिव्हिटी वाढवा\nआनंदाने कसं जगायचं याचं भन्नाट गुपित सांगणारी हि छोटीशी प्रेरणादायी गोष्ट\nया सहा गोष्टी तुम्हाला नक्की Depression म्हणजे नैराश्यापासून दूर ठेवतील\nकॅल्शिअम कमी होण्याची कारणे, लक्षणे आणि कॅल्शिअम युक्त आहार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/maharashtra-government-formation-live-updates-congress-ncp-leaders-to-meet-in-delhi-today/articleshow/72119011.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article2", "date_download": "2020-08-07T21:40:31Z", "digest": "sha1:7R4HBZO27RD4ZNLLWIUWK4PL7JHAIHJB", "length": 15311, "nlines": 133, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nLive सत्तापेच: काँग्रेस-राष्ट्रवादी नेत्यांची उद्या बैठक\nमहाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा पेच अद्याप कायम असून काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेना मिळून एकत्र सरकार बनविण्याच्या प्रयत्नात आहे. यासाठी रोजच्या रोज 'जोर'बैठका सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी दिल्लीत याबाबत सोनियांशी चर्चा केल्यानंतर दोन्ही पक्षाचे ज्येष्ठ नेते आज दिल्लीला जाणार आहेत.\nमुंबई: महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा पेच अद्याप कायम असून काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेना मिळून एकत्र सरकार बनविण्याच्या प्रयत्नात आहे. यासाठी रोजच्या रोज 'जोर'बैठका सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी दिल्लीत याबाबत सोनियांशी चर्चा केल्यानंतर दोन्ही पक्षाचे ज्येष्ठ नेते आज दिल्लीला जाणार आहेत.\n>> औरंगाबाद: येत्या आठवडाभरात राज्यात सत्ता स्थापन होणार; शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांचा दावा\n>> दिल्ली: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यात दहा मिनिटे चर्चा; शरद पवार यांच्या निवासस्थानी झाली चर्चा\n>> काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची उद्या सायंकाळी बैठक\n>> आपसात भांडल्यानं नुकसान होतं हे माहीत असूनही आप��� भांडतो; युतीमधील वादावर सरसंघचालकांचं सूचक वक्तव्य\n>> काँग्रेस-राष्ट्रवादी नेत्यांची आज दिल्लीत होणारी बैठक रद्द\n>> पवारांनी टेन्शन वाढवलं; शिवेसेनेचा प्लान बी तयार\n>> शिवसेनेनं तुमच्या जन्माच्या घुगऱ्या खाल्ल्या आहेत, उद्धव यांचा 'सामना'तून भाजपवर हल्लाबोल\n>> महाराष्ट्र शिवराय आणि संभाजींचा आहे, 'सामना'च्या अग्रलेखातून उद्धव ठाकरे यांचीभाजपवर अप्रत्यक्ष टीका\n>> शरद पवार समजून घ्यायला १०० जन्म लागतील - संजय राऊत\n>> महाराष्ट्रात स्थिर सरकार स्थापन होईल. शिवसेना त्याचं नेतृत्व करेल, राऊत यांना विश्वास\n>> शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा अयोध्या दौरा ठरलेला नव्हता. अफवा पसरवू नका - राऊत\n>> शरद पवारांना त्यांच्या आघाडीतील नेत्यांशी चर्चा करावीच लागेल. त्याला आम्ही आक्षेप घेऊ शकत नाही - राऊत\n>> काश्मीरमध्ये सत्तास्थापनेसाठी पाच महिने लागले होते, २०१४ साली सत्तास्थापनेसाठी १५ दिवस लागले होते - राऊत\n>> सत्तास्थापनेबाबत शिवसेनेच्या मनात कोणताही गोंधळ नाही, हा गोंधळ मीडियाच्या मनात - संजय राऊत\n>> शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांची पत्रकार परिषद सुरू\n>> अगर जिंदगी में कुछ पाना है तो तरीके बदलो, इरादे नही... शिवसेना नेते संजय राऊत यांचं सूचक ट्विट\n>> रामदास आठवले यांनी भाजप-शिवसेनेसाठी नवा फॉर्म्युला सुचवल्यामुळं चर्चेला उधाण\n>> चर्चाच चर्चा: भाजप व शिवसेना पुन्हा एकत्र येणार\n>> सत्तापेच सोडवण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते आज दिल्लीत भेटणार\n>> सोनिया गांधी-शरद पवार भेटीनंतर महाराष्ट्रातील सत्तास्थापनेतील संभ्रम वाढला\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\nAaditya Thackeray: 'पावसात बाहेर पडण्यासारखी मुंबई ठेवल...\nAaditya Thackeray: आदित्य ठाकरे धमकी देत आहेत का\n मुंबईवर अतिवृष्टीचे ढग; पुढचे २४ ...\nAaditya Thackeray आदित्य ठाकरे यांनी मौन सोडले; सुशांतच...\nसंजय राऊत म्हणजे कुजका म्हातारा: नीलेश राणे महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nसुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी रिया चक्रवर्तीला अटक होणार\n'संयुक्त राष्ट्रा'च्या गाडीतील आक्षेपार्ह सेक्स व्हिडिओ व्हायरल\nहरयाणा: सेक्स र���केट उघडकीस\nमार्क्ससाठी सेक्स घोटाळा: विरोधकांची CBI चौकशीची मागणी\nऔरंगाबादमध्ये जीवाची बाजी लावून तरुणांनी वाचवले बुडणाऱ्या तरुणाचे प्राण\nराफेल विमाने भारतात दाखल, नौदलाकडून स्वागत\nLive: कोल्हापूरात दिवसभरात २४० करोना बाधित रुग्ण आढळले\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\nकोल्हापूरब्रह्मनाळमध्ये नवी बोट पोहचताच परत मागितली; मंत्र्याने केला फोन\nदेशकुठल्याही स्थितीसाठी सज्ज राहा, लष्कर प्रमुखांचे आदेश\nदेश'पावसामुळे धावपट्टीचा अंदाज न आल्याने विमानाला अपघात'\nनागपूरनागपुरातील करोनाचा 'हा' आकडा चिंता वाढवणारा\nमुंबईराज्यात महावीजबिल घोटाळा; सरकारवर भाजपचा 'हा' गंभीर आरोप\nक्रिकेट न्यूजभारतात २०२१ साली टी-२० विश्वचषक; तीन वर्षांत होणार तीन वर्ल्डकप\nदेशचीनमधून बाहेर पडणाऱ्या विदेशी कंपन्यांना गुजरातचे रेड कार्पेट\nविज्ञान-तंत्रज्ञानइंडियन ब्रँड Shinco चे ३ जबरदस्त टीव्ही लाँच, जाणून घ्या किंमत-फीचर्स\nमोबाइलसर्वात जास्त विकला जाणारा अँड्रॉयड फोन झाला स्वस्त; नवी किंमत पाहा\nहेल्थनिरोगी आरोग्यासाठी वयानुसार किती वेळ झोपणे ठरेल योग्य\nआजचं भविष्यमकर : स्वतःच्या आनंदात रममाण व्हाल; वाचा, आजचे राशीभविष्य\nरिलेशनशिपभावाच्या संगतीत बहिण बनू शकते एक चांगली व्यक्ती, आम्ही नाही विज्ञान म्हणतंय हे\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%9F%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%B3", "date_download": "2020-08-07T21:30:38Z", "digest": "sha1:3DLJRYDJDOTCRPDQSUGC4FEA2E6I6D2F", "length": 5460, "nlines": 84, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nपर्यटनस्थळी बंदीच्या आदेशाला खो\nनेहरूही LACवर गेले होते, PM मोदींनीही तेच केलेः शरद पवार\nअलिबागमध्ये करोनाचा शिरकाव; दोन जणांना लागण\nमाथेरानमधील वाहन बंदी शिथिल करावी, ग्रामस्थांची मागणी\n‘डॉक्टर, परिचारिकांना सुविधा पुरवा’\nश���रातील आठवडी बाजार बंद\nमहाबळेश्वर: मुलांना पळवणारी तृतीयपंथीयांची टोळी पकडली\nहाजी अलीत साकारणार मुघल गार्डन; मेकओव्हरसाठी ३५ कोटी\nविद्यार्थ्यांनी रेखाटली ३७०० चित्रे\nनांदेड जिल्ह्यासाठी ३१५ कोटी मंजूर\nकोहोज किल्ला संवर्धनासाठी निवेदन\nजम्मू-काश्मीरला चांगले पर्यटन स्थळ बनवणारः रविशंकर प्रसाद\nनांदेड येथील विभागीय कार्यालयासाठी प्रयत्नशील\nविमानतळी प्रवासी दंग, आनंद तरंग\nतिकिट हवी, देयक भरा एका क्लिकवर\nपर्यटन स्थळांचा वनवास संपेना\nदिवाळी अंक : अंकलिपी - चैत्राली\nनववर्षात नाग नदी सौंदर्यीकरणाची भेट\nखूप विचार करून भाजपमध्ये प्रवेश केलाय: राणे\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/category/current-affairs/page/51/", "date_download": "2020-08-07T20:47:22Z", "digest": "sha1:ZCFP2ZKACLNNW3LEISZ4AYCQTSMXMODV", "length": 12551, "nlines": 110, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Current Affairs Archives - Page 51 of 84 - Majhi Naukri | माझी नोकरी", "raw_content": "\n(AIIMS) अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत 3803 जागांसाठी भरती (ACTREC) टाटा स्मारक केंद्राच्या ACTREC मध्ये 145+जागांसाठी भरती [मुदतवाढ] IBPS मार्फत 'प्रोबेशनरी ऑफिसर/मॅनेजमेंट ट्रेनी' पदांच्या 1417 जागांसाठी भरती (MAHA TET) महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2019 निकाल (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2020 (NSC) राष्ट्रीय बियाणे महामंडळात 220 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (UPSC CDS) UPSC मार्फत संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (CDS- II) 2020 (NCL) नॉर्थर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये 1007 जागांसाठी भरती (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘कॉन्स्टेबल’ पदाच्या 5846 जागांसाठी मेगा भरती (ITI) औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रवेश प्रक्रिया 2020-21 (NBE) राष्ट्रीय परीक्षा मंडळात 90 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (SEBI) सिक्युरिटीज् & एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया मध्ये 147 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (VVCMC) वसई विरार शहर महानगरपालिकेत 168 जागांसाठी भरती (Indian Army) भारतीय सैन्य भरती 2020 महाराष्ट्र SSC -10 वी निकाल 2020 - SSC Result (ONGC) तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात अप्रेंटिस पदांच्या 4182 जागांसाठी भरती (AAI) भारतीय विमानतळ प्राधिकरणात 180 जागांसाठी भरती (SBI CBO) भारतीय स्टेट बँकेत CBO पदाच्या 3850 जागांसाठी भरती (NIRDPR) राष्ट्रीय ग्रामीण व��कास व पंचायती राज संस्थेत 510 जागांसाठी भरती (CRPF) केंद्रीय राखीव पोलीस दलात 789 जागांसाठी भरती (BMC) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 245 जागांसाठी भरती (NMMC) नवी मुंबई महानगरपालिकेत 5543 जागांसाठी भरती (UCIL) युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये 136 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (DRDO) संरक्षण संशोधन व विकास संघटनेत 311 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (NTPC) नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये 275 जागांसाठी भरती (NIRRH) राष्ट्रीय प्रजनन आरोग्य संशोधन संस्थेत विविध पदांची भरती (RCFL) राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लि. मध्ये 393 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (MMRDA) मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत मेगा भरती 2020 (MMRC) मुंबई मेट्रो रेल्वेत 5637 जागांसाठी मेगा भरती\nवर्तमान भरती: 2020 | प्रवेशपत्र | निकाल\n» IBPS मार्फत ‘प्रोबेशनरी ऑफिसर/मॅनेजमेंट ट्रेनी’ पदांच्या 1417 जागांसाठी भरती\n» (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘कॉन्स्टेबल’ पदाच्या 5846 जागांसाठी मेगा भरती\n» (AIIMS) अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत 3803 जागांसाठी भरती\n» (SBI CBO) भारतीय स्टेट बँकेत CBO पदाच्या 3850 जागांसाठी भरती\n» (CRPF) केंद्रीय राखीव पोलीस दलात 789 जागांसाठी भरती\n» (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2020\n» (NSC) राष्ट्रीय बियाणे महामंडळात 220 जागांसाठी भरती\n» (MMRC) मुंबई मेट्रो रेल्वेत 5637 जागांसाठी मेगा भरती\n» (MMRDA) मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात 16726 जागांसाठी मेगा भरती\n» (NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात मेगा भरती\n» (MPSC) सहायक मोटार वाहन निरीक्षक पूर्व परीक्षा-2020 प्रवेशपत्र\n» (Vizag Steel) राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड- 188 मॅनेजमेंट ट्रेनी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (IAF) भारतीय हवाई दल एयरमन (ग्रुप X & Y - 01/2021) प्रवेशपत्र\n» (MAHA TET) महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा- 2019 अंतरिम निकाल\n» (UPSC Civil Service) नागरी सेवा (मुख्य) परीक्षा 2019 अंतिम निकाल\n» MPSC सुधारित वेळापत्रक\n» CBSE 10वी/12वी परीक्षांचे वेळापत्रक\n» JEE, NEET परीक्षा जुलै-ऑगस्ट होणार \nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://marathibrain.com/tag/%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A3/", "date_download": "2020-08-07T21:15:56Z", "digest": "sha1:7NEO543U7QT72H75ADTZUPQVGUBLQ4YM", "length": 6675, "nlines": 114, "source_domain": "marathibrain.com", "title": "समाजकारण Archives - MarathiBrain.com", "raw_content": "\nआरोग्यमंत्री राजेश टोपे यांना मातृशोक\nवातानुकूलित लोकल रेल्वेविषयी अद्याप स्पष्टता नाही\nराज्यशासनाचे शेतकऱ्यांसाठी कौशल्याधारित प्रशिक्षण कार्यक्रम\nराज्यातील ६० टक्के उद्योगधंदे अद्याप बंदच\nगरज ‘सवाष्ण-असवाष्ण भेदाभेद’ ओलांडण्याची\n\"एखादी असवाष्ण स्त्री तिथे पोहचली कि तिच्याकडे वेगळ्याच नजरेने पहिल्या जाते किंवा चारचौघींमध्ये वेगळीच कुजबुज होते. एखादी स्त्री सवाष्ण नसेल, तर तिला तिथे उपस्थित...\nविधानसभेच्या मुहूर्तावर व्यंगचित्रांतून अशीही जनजागृती \nब्रेनवृत्त | गोपाळ दंडगव्हाळे कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीत कल्याण पश्चिम, कल्याण पूर्व, कल्याण ग्रामीण आणि डोंबिवली हे चार विधानसभा मतदार...\nवैचारिक उलथापालट आणि अराजकता\n\" एकदा समाज यांचा मिंध्या झाला की जे मोहरे अराजकता माजवण्यासाठी वापरले जातात त्यांना व्यवस्थितपणे संपवले जाते. नवीन मोहऱ्यांना हे काम फत्ते करण्यासाठी जुन्यांच्या...\n‘कोव्हिड-१९’चे रुग्ण उपचाराशिवाय बरे होतात \n३३ नवी लढाऊ विमाने घेण्याचा हवाई दलाचा प्रस्ताव\nसत्तेसाठी शेतकऱ्यांना पेचात पाडू नका : शिवसेनेचे भाजपवर टीकास्त्र\nचांगल्या हिंदूंना राम मंदिर नकोय : शशी थरूर\n‘मासिकपाळी: स्त्रीसाठी सर्वांत पवित्र गोष्ट’ : भाग १\n‘तेजस एमके-१’ लढाऊ विमान भारतीय हवाई दलाच्या स्वाधीन\nविश्लेषणात्मक व माहिती पत्रकारितेतील एकमेव मराठी ई-दालन. Analytical & Informative Journalism in Marathi. बातम्या आणि बरंच काही.\nआरोग्यमंत्री राजेश टोपे यांना मातृशोक\nवातानुकूलित लोकल रेल्वेविषयी अद्याप स्पष्टता नाही\nराज्यशासनाचे शेतकऱ्यांसाठी कौशल्याधारित प्रशिक्षण कार्यक्रम\nराज्यातील ६० टक्के उद्योगधंदे अद्याप बंदच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE_%E0%A4%AA%E0%A5%8C%E0%A4%A1%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B2", "date_download": "2020-08-07T21:58:34Z", "digest": "sha1:W3AKH52YJJZKAJGBCZADVWQAW3F5K6O4", "length": 2488, "nlines": 28, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "कविता पौडवाल - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nकविता पौडवाल ही एक भारतीय गायिका व पार्श्वगायिका आहे. कविता लोकप्रिय भारतीय संगीतकार अरूण पौडवाल व गायिका अनुराधा पौडवाल ह्यांच��� मुलगी आहे.\nLast edited on २७ फेब्रुवारी २०२०, at १२:३७\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २७ फेब्रुवारी २०२० रोजी १२:३७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%AC%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%9C_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%A4", "date_download": "2020-08-07T22:18:02Z", "digest": "sha1:GC3CSWLHI3HC2AJSYRNLUPJO2SZP3HTG", "length": 9074, "nlines": 156, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "लेबनीज राष्ट्रगीत - विकिपीडिया", "raw_content": "\nलेबनीज राष्ट्रगीत हे लेबेनॉन या देशाचे राष्ट्रगीत आहे.\nअफगाणिस्तान • आर्मेनिया • अझरबैजान • बहरैन • बांग्लादेश • भूतान • ब्रुनेई • कंबोडिया • सायप्रस • जॉर्जिया • भारत • इंडोनेशिया • इराण • इराक • इस्रायल • जपान • जॉर्डन • कझाकस्तान • कोरिया, उत्तर • कोरिया, दक्षिण • कुवेत • किर्गिझस्तान • लाओस • लेबॅनॉन • मलेशिया • मालदीव • मंगोलिया • म्यानमार • नेपाळ • ओमान • पाकिस्तान • पॅलेस्टाईन • चीन • फिलिपाईन्स • कतार • रशिया • सौदी अरेबिया • सिंगापूर • श्रीलंका • सीरिया • तैवान • ताजिकिस्तान • थायलंड • पूर्व तिमोर • तुर्कस्तान • तुर्कमेनिस्तान • संयुक्त अरब अमिराती • उझबेकिस्तान • व्हियेतनाम • येमेन\nManchukuo (1932–1945) • दक्षिण व्हिएतनाम (1948–1975) • दक्षिण व्हिएतनाम (1975–1976) • सोविएत संघ (1922–1944) • सोविएत संघ (1944–1991) • आर्मेनियन सोव्हियेत साम्यवादी गणराज्य (1944–1991) • अझरबैजान सोव्हियेत साम्यवादी गणराज्य (1944–1992) • जॉर्जियन सोव्हियेत साम्यवादी गणराज्य (1946–1991) • कझाक सोव्हियेत साम्यवादी गणराज्य (1945–1992) • किर्गिझ सोव्हियेत साम्यवादी गणराज्य • ताजिक सोव्हियेत साम्यवादी गणराज्य (1946–1994) • तुर्कमेन सोव्हियेत साम्यवादी गणराज्य (1946–1997) • उझबेक सोव्हियेत साम्यवादी गणराज्य (1946–1992)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ एप्रिल २०१४ रोजी १२:५४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://www.hindujagruti.org/hinduism-for-kids-marathi/category/stotra-and-aarati/saints-quotes/daasbodh", "date_download": "2020-08-07T20:39:31Z", "digest": "sha1:7QVB6LOZSAETC67SESZOHX6PCUOPXUTI", "length": 19346, "nlines": 257, "source_domain": "www.hindujagruti.org", "title": "दासबोध Archives - बालसंस्कार", "raw_content": "\nव्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल \nराष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा\nसण व राष्ट्रीय दिवस प्रश्नमंजुषा\nमुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे\nआदर्श पालक कसे व्हाल \nसण, धार्मिक उत्सव व व्रते\nसुभाषिते (अर्थासह ) (Subhashita)\nव्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल \nराष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा\nसण व राष्ट्रीय दिवस प्रश्नमंजुषा\nमुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे\nआदर्श पालक कसे व्हाल \nसण, धार्मिक उत्सव व व्रते\nसुभाषिते (अर्थासह ) (Subhashita)\nबालसंस्कार > स्तोत्रे आणि अारती > संतांचा उपदेश > दासबोध\nश्रीमत् दासबोध – दशक अठरावा – बहुजिनसी\n॥ श्रीमत् दासबोध ॥ ॥ दशक अठरावा : बहुजिनसी ॥ समास पहिला : बहुदेवस्थाननाम ॥ श्रीरामसमर्थ ॥ तुज नमूं गजवदना तुझा महिमा कळेना विद्या बुद्धि देसी जना लाहानथोरांसी ॥ १ ॥ तुज नमूं सरस्वती लाहानथोरांसी ॥ १ ॥ तुज नमूं सरस्वती च्यारी वाचा तुझेन स्फूर्ती च्यारी वाचा तुझेन स्फूर्ती तुझें निजरूप जाणती ऐसे थोडे ॥ २ ॥ धन्य धन्य चतुरानना … Read more\nश्रीमत् दासबोध – दशक दुसरा – मूर्खलक्षणांचा\n॥ श्रीमत् दासबोध ॥ दशक दुसरा : मूर्खलक्षणांचा समास पहिला : मूर्खलक्षण ॥ श्रीराम ॥ ॐ नमोजि गजानना येकदंता त्रिनयना कृपादृष्टि भक्तजना अवलोकावें ॥ १॥ तुज नमूं वेदमाते स्फूर्तिरूपें ॥ २॥ वंदून सद्गुपरुचरण करून रघुनाथस्मरण बोलिजेल ॥ ३॥ येक … Read more\nश्रीमत् दासबोध – दशक सतरावा – प्रकृति पुरुष\n॥ श्रीमत् दासबोध ॥ ॥ दशक सतरावा : प्रकृतिपुरुष ॥ समास पहिला : देवबळात्कार ॥ श्रीरामसमर्थ ॥ निश्चळ ब्रह्मी चंचळ आत्मा सकळां पर जो परमात्मा सकळां पर जो परमात्मा चैतन्य साक्षी ज्ञानात्मा शड्गुणैश्वरु ॥ १ ॥ सकळ जगाचा ईश्वरु म्हणौन नामें जगदेश्वरु विस्तारला ॥ २ ॥ शिवशक्ती जगदेश्वरी प्रकृतिपुरुष परमेश्वरी … Read more\nश्रीमत् दासबोध – स्तवननाम दशक प्रथम\n॥ श्रीमत् दासबोध ॥ ॥ स्तवननाम दशक प्रथम ॥ १ ॥ समास पहिला : ग्रंथारंभ ॥ श्रीराम ॥ श्रोते पुसती कोण ग्रंथ काय बोलिलें जी येथ काय बोलिलें जी येथ श्रवण केलियानें प्राप्त काय आहे ॥ १॥ ग्रंथा नाम दासबोध गुरुशिष्यांचा संवाद भक्तिमार्ग ॥ २॥ नवविधा भक्ति आणि ज्ञान \nश्रीमत् दासबोध – दशक सोळावा – सप्ततिन्वय\n॥ श्रीमत् दासबोध ॥ ॥ दशक सोळावा : सप्ततिन्वय ॥ समास पहिला : वाल्मीकि स्तवननिरूपण ॥ श्रीरामसमर्थ ॥ धन्य धन्य तो वाल्मीक ऋषीमाजी पुण्यश्लोक पावनजाला ॥ १ ॥ भविष्य आणी शतकोटी हें तों नाहीं देखिलें दृष्टीं हें तों नाहीं देखिलें दृष्टीं धांडोळितां सकळ सृष्टि श्रुत नव्हे ॥ २ ॥ भविष्याचें येक … Read more\nश्रीमत् दासबोध – दशक पंधरावा – आत्मदशक\n॥ श्रीमत् दासबोध ॥ ॥ दशक पंधरावा – आत्मदशक ॥ समास पहिला : चातुर्य लक्षण ॥ श्रीराम ॥ अस्थिमांशांचीं शरीरें त्यांत राहिजे जीवेश्वरें प्रविण होइजे ॥ १ ॥ घनवट पोंचट स्वभावें विवरोन जाणिजे जीवें व्हावें न व्हावें आघवें जीव जाणे ॥ २ ॥ येंकीं मागमागों घेणें … Read more\nश्रीमत् दासबोध – दशक चौदावा – अखंडध्यान\n॥ श्रीमत् दासबोध ॥ ॥ दशक चौदावा – अखंडध्यान ॥ समास पहिला : निस्पृहलक्षणनाम ॥ श्रीराम ॥ ऐका स्पृहाची सिकवण युक्ति बुद्धि शाहाणपण निरंतर ॥ १ ॥ सोपा मंत्र परी नेमस्त साधें वोषध गुणवंत तैसें माझें ॥ २ ॥ तत्काळचि अवगुण जाती \nश्रीमत् दासबोध – दशक तेरावा – नामरूप\n॥ श्रीमत् दासबोध ॥ ॥ दशक तेरावा – नामरूप ॥ समास पहिला : आत्मानात्मविवेक ॥ श्रीराम ॥ आत्मानात्मविवेक करावा करून बरा विवरावा जीवामधें ॥ १ ॥ आत्मा कोण अनात्मा कोण त्याचें करावें विवरण सावध ऐका ॥ २ ॥ च्यारि खाणी च्यारि वाणी \nश्रीमत् दासबोध – दशक बारावा – विवेकवैराग्य\n॥ श्रीमत् दासबोध ॥ ॥ दशक बारावा – विवेकवैराग्य ॥ समास पहिला : विमळ लक्षण ॥ श्रीराम ॥ आधी प्रपंच करावा नेटका मग घ्यावें परमार्थविवेका येथें आळस करूं नका विवेकी हो ॥ १ ॥ प्रपंच सांडून परमार्थ कराल विवेकी हो ॥ १ ॥ प्रपंच सांडून परमार्थ कराल तेणें तुम्ही कष्टी व्हाल तेणें तुम्ही कष्टी व्हाल प्रपंच परमार्थ चालवाल तरी तुम्ही विवेकी ॥ … Read more\nश्रीमत् दासबोध – दशक अकरावा – भीमदशक\n॥ श्रीमत् दासबोध ॥ ॥ भीमदशकनाम दशक अकरावा ॥ समास पहिल�� : सिद्धांतनिरूपण ॥ श्रीराम ॥ आकाशापासून वायो होतो हा तों प्रत्यये येतो हा तों प्रत्यये येतो वायोपासून अग्नी जो तो वायोपासून अग्नी जो तो सावध ऐका ॥ १ ॥ वायोची कठीण घिसणी सावध ऐका ॥ १ ॥ वायोची कठीण घिसणी तेथें निर्माण जाला वन्ही तेथें निर्माण जाला वन्ही मंद वायो सीतळ पाणी मंद वायो सीतळ पाणी तेथुनि जालें ॥ २ ॥ आपापासून … Read more\nहिंदू जनजागृति समितिकी स्थापना ७ अक्टूबर २००२ को धर्मसंस्थापनाके लिए, अर्थात धर्मपर आधारित हिंदु राष्ट्रकी स्थापनाके लिए की गई उस समयसे आजतक इन १२ वर्षोंमें हिंदू जनजागृति समितिने धर्मशिक्षा, धर्मजागृति, राष्ट्ररक्षा, धर्मरक्षा एवं हिंदूसंगठन, इस पांचसूत्री उपक्रमको सफलतापूर्वक कार्यान्वित किया \nव्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल \nराष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा\nसण व राष्ट्रीय दिवस प्रश्नमंजुषा\nमुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे\nआदर्श पालक कसे व्हाल \nसण, धार्मिक उत्सव व व्रते\nसुभाषिते (अर्थासह ) (Subhashita)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.krushival.in/mumbai/other/demand-for-strict-curfew-in-navi-mumbai", "date_download": "2020-08-07T21:54:09Z", "digest": "sha1:635EYWJE2LPVLRW4WKHLKKKDANMLLFVC", "length": 6055, "nlines": 96, "source_domain": "www.krushival.in", "title": "Mumbai | नवी मुंबई शहरात कडक कर्फ्यु लावण्याची मागणी | मराठी बातम्या - कृषीवल | Top Marathi News |Today news in Marathi | Latest News in Marathi | krushival.in", "raw_content": "\nई - पेपर रायगड\nनवी मुंबई शहरात कडक कर्फ्यु लावण्याची मागणी\nनवी मुंबई शहरात कडक कर्फ्यु लावण्याची मागणी\nनवी मुंबई शहरात मागील 5 दिवसात 1 हजार 249 नागरीकांना कोरोनाची लागण झाली आहे. दर दिवशी 200 ते 300 तर कधीकधी त्यापेक्षा जास्त कोरोना रूग्णांची भर पडत आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास भविष्यात शहरात कठीण परिस्थिती निर्माण होईल. कोरोना बाधितांवर आरोग्य उपचार करणे कठीण होईल. संपुर्ण शहरात यामुळे तणावाचे वातावरण निर्माण होईल. त्यामुळे कोरोना संसर्गाची साखळी\nतोडण्याकरीता किमान 15 दिवस कडक कर्फ्यू लावून त्याची\nशासनाकडूनकडक अंमलबजावणी करावी. आवश्यकता भासल्यास केंद्राची अतिरिक्त राखीव दल किंवा पॅरामिलिटरी फोर्स मागवावी अशी मागणी भाजपाचे माजी नगरसेवक भरत जाधव यांनी आयुक्तांकडे निवेदन देऊन केली आहे\nगणपतराव देशमुख यांना आबासाहेब वीर पुरस्कार जाहीर\nआगरदांडा येथील जेट्टी खुली न केल्यास मच्छीमारांचे आंदोलन\nसोन्याच्या दरात विक्र���ी वाढ ; प्रती तोळा 56 हजारांवर\nबदनामी प्रकरणी आठ आरोपींवर\nअलिबाग तालुक्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 80 टक्क्यांवर;\nतिसर्‍या दिवशी मृतदेह सापडला\nदेशातील पहिली किसान रेल्वेगाडी धावली..\nश्रीवर्धन परिवहन आगारातून लांब पल्ल्याच्या बस फेर्‍या\nसोन्याच्या दरात विक्रमी वाढ ; प्रती तोळा 56 हजारांवर\nबदनामी प्रकरणी आठ आरोपींवर\nदेशातील पहिली किसान रेल्वेगाडी धावली..\nश्रीवर्धन परिवहन आगारातून लांब पल्ल्याच्या बस फेर्‍या\nमाणगाव तालुक्यात 300 रुग्णांची कोरोनवर मात\nउरण तालुक्यात वीज पुरवठा....\nरस्त्यामध्ये सापडलेल्या मनोरुग्ण महिलेला मिळणार उपचार\nखासगी रुग्णालयांकडून होणारी अवाजवी शुल्क आकारणी....\nमहाड शहरातील व्यावसायिकांचे आतोनात नुकसान\nतीन हजार प्रवाशांकडून एसटीचे आरक्षण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://misalpav.com/node/37480", "date_download": "2020-08-07T21:26:24Z", "digest": "sha1:OL7M6BP2VGOURZZAO2KZ3VP7XKX2OHDS", "length": 38896, "nlines": 311, "source_domain": "misalpav.com", "title": "शिरवाळ | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\n\"चार पुरी हाईत, पाचवं पोरगं हु दी गं म्हासळाये\"\nवाळून गेलेल्या लिंबाखाली शेंदूर फासलेला दगड लालबुंद होऊन गेला होता. फराकीतल्या चारी पोरी कडंनं कोंडाळं करून बसल्या होत्या.\n\"आमुश्याला व्हात्या पाण्यात चार लिंब उतरून टाका\" जवळच बसलेल्या बामणानं अंगारा लावला.\nम्हातारी उठली. पुडीत अंगारा बांधून पायर्‍या उतरून खाली आली. फराकीतल्या चारी पोरी तिच्या मागोमाग चालू लागल्या.\nरस्ता जुनाच. मळलेला. म्हातारी कितींदातरी या रस्त्यावरुन चालत गेलीय. कधी छायडीबरोबर. कधी या चार चिमण्या नातींबरोबर. कधी गोजराबाय संग यायची, तिच्याबरोबर. तर कधी एकलीच.\nबापूरावला संग आणणं तिला कधी जमलंच नाही.\nम्हातारी हुकमी होती. थोरल्या सुमीवर तिचा जीव. सुमी पिवळीधमक. आज्जीच्या लाडात वाढलेली. पण बाकीच्या तिघींना मात्र म्हातारीनं तेवढा जीव लावला नाही. दोन नंबराची राणी म्हातारीला चळाचळा कापायची. दात घासताना म्हातारीनं ���िला मुस्काडात ठेवून दिलेली. तेव्हापासून ती म्हातारीच्या फारसं जवळ जात नाही.\nतीन नंबरची 'मय्या'पण तशीच. म्हातारीनं सगळ्यात जास्त बडवलं ते हिलाच. मया कोडगी झाली होती. बंडखोरीची एक झाक तिच्या नजरेत दिसायची. एकदा म्हातारीला म्हणाली होती, \"ही अवदसा आपल्या घरातनं कधी जायची..\"\nपहिल्या तिघी अगदी साजेसं रूप घेऊन जन्माला आलेल्या. पण शेवटची ठकी अगदीच विपरीत. तिच्या सावळ्या चामडीकडं बघितल्यावर म्हातारीला धडकीच भरली होती. पहिल्या तिघी कशाही खपतील, पण हिचं काय\nठकी शेंडेफळ. भडकलेल्या म्हातारीला ती नकळत्या वयापासून शिव्या घालत आलेली. 'कुतरी, डुकरीण' तर ती तोंडावर बोलायची. म्हातारीनं तिला गरम उलथन्याचा चटकापण दिला होता. पण तेव्हापासून ठकी अजूनच धीट होत गेली.\nचारही पोरी म्हातारीच्या मागून गुमाट चालत होत्या. रणरणत्या उन्हात बाभळी होत्या साक्षीला. या बाभळीसुद्धा येड्या. माजल्या होत्या माळरानात. जमीन दिसेल तिथून टरारून फुगून वर आल्या होत्या.\nओढ्याच्या पुलावर गारीगारवाला दिसला. कुणाची टाप नव्हती म्हातारीला गारीगार मागायची. पोरी गुमाटच राहिल्या.\nशेवटी म्हातारीनंच सगळ्यास्नी एकएक गारीगार घेऊन दिलं. म्हातारी अशीच करायची. पोरी गुमाट असल्या की त्यांच्यावर भरभरून माया करायची. एरव्ही म्हातारीला त्यांचे लालचुटूक ओठ दिसले असते तर त्यांची थोबाडं तशीच रंगवली असती.\nतांबड्या मातीत वाट काढत म्हातारी ओढ्यात शिरली. तिथून वर चढत चिंचेखालच्या बांधावरून घराची वाट तुडवत राहिली. म्हातारीनं दिलेल्या गारीगारात चार धपाटे खाऊन मिळवलेल्या गारीगाराची चव नव्हती. सुमीनं तेवढं गारीगार नीट खाल्लं. ठकीनं सगळं वगाळ तोंडावरुन फराकीवर सांडून ठेवलं. जागोजागी रंगाचे भडक लालेलाल धब्बे.\nम्हातारीनं वटावटा करायला सुरू केलं. घर येईस्तोर म्हातारीची वटवट चालूच होती. ठकीला तिनं झोडपतच घरी नेलं. तिच्या पसरलेल्या भोकाडात बाकीच्या तिघींना आपापली गारीगारं घशाखाली नीटशी उतरवता आलीच नाहीत.\nम्हातारीची शिस्त करडी होती. जालीम होती.\nउदासवाणं, बुरसटलेलं ते छप्पर म्हातारी असली की ज्वलंत व्हायचं. संपूर्ण घरावर तिचा दबदबा. दरारा.\nनवीन लग्न होऊन छायडी जेव्हा या घरात आली, तेव्हा म्हातारीनं तिला सळो की पळो करून सोडलं होतं. अगदी कालवणात मीठ जास्त झालं तरी म्हातारी तिच्यावर जाळ काढायची. एकदोनदा तर छायडी म्हातारीला घाबरून लपून बसली होती. म्हातारीनं तिला \"घराभाईर काढीन..\" म्हणून धमक्याही दिलेल्या.\nपहाटे उठायला तिला उशीर झाला, तर म्हातारी सकाळपासूनंच उदासवाणी बडबड करत राहायची जी असह्य होती.\nपण छायडी नंतर मुरली. ती गुमाट झाली. ती एखादाच शब्द असा काय बोलायची की म्हातारी पेटून उठायची. नंतर नंतर हे फारच वाढत गेलं. छायडी मजा घ्यायची. शेवटी म्हातारीनंच \"आपलं इंगित हिला कळलं गं बया\" म्हणून तिच्याशी जमवून घेतलं. दोघीही आता मायलेकीसारख्या राहतात. हिशोबाचं बघतात. वाणसामानाचं ठरवतात. भरदुपारी गप्पा ठोकतात. तशी आता तिची काही तक्रार नाही. म्हातारी चारचौघात \"गुणाची गं माझी सून..\" तिचं म्हणून कौतुक करते.\nअसं असूनपण म्हातारीचा भडका हा ठरलेलाच असतो. एक सुमी सोडली तर बाकींच्या तिघींना म्हातारी अजून कळलीच नाही. भडकलेल्या म्हातारीला केवळ सुमीच शांत करू शकते. ती जवळ असली की म्हातारीला बरं वाटतं.\nएरव्ही ती बापूरावलापण सोडत नाही.\nलाकडाच्या वखारीत ठेकेदार असणारा बापूराव चार चार दिवस घरी येत नाही. आलाच तर हमखास त्याने गांजा ओढलेला असतो. सकाळी तो लवकर उठत नाही. तेव्हा म्हातारी ठकीला पुढे करते. पाण्याने भरलेला तांब्या त्याच्या डोक्यावर ओतायला सांगते. भोळाभाबडा बापूराव उठून घरादाराला चार शिव्या घालतो. मात्र तो म्हातारीला घाबरतो. बहुधा म्हातारी त्यालाही अजून कळलीच नाही.\nम्हातारीचं आणि त्याचं बोलणं फारसं होतंच नव्हतं. म्हातारी चार हिताच्या गोष्टी सांगायची. मुंडी हलवत \"होय होय\" करत तो निघून जायचा.\nओठांना लिपस्टिक लावलं, म्हणून तिनं मय्याचं मुस्काड फोडलं. ही सगळी तमासगिरणींची कामं. नटणं मुरडणं घराला बट्टा लावतं. म्हातारीला मुळीच खपणारं नव्हतं.\nपोरींच्या केसांना ती ओंजळभरून खोबर्‍याचं तेल लावायची. दोन्हीकडं दोन वेण्या आणि रिबिनी. चिपचिपीत तेलकट चेहरा घेऊन पोरी शाळेत जायच्या. शाम्पू वगैरे प्रकार त्यांनी कधी बघितला नसावा.\nनंतर नंतर तिनं मोठ्या होत चाललेल्या पोरींवर हात उगारणं बंद केलं. एकवेळ ते मारणं परवडलं. पण तिचा शाब्दिक भडिमार मनात खोल रुतून बसायचा.\nसगळ्या दुनियेचा राग म्हातारीला ठकीवरच काढावा लागायचा. तिचं मारणं म्हणजे मुस्काड फोडणं. पण मारताना ती जोराजोरात शिव्या घालायची ते ऐकूनच भडभडून यावं.\nदुर्लक्षित राहिली ती दोन नंबरची राणी. तीही बापासारखीच भोळीभाबडी. स्वयंपाकपाणी, धुणीभांडी सगळं करायची, पण कौतुक तिच्या वाट्याला नाही.\nअबोल. कष्ट करणं एवढंच शिकलेली. राणी साजर्‍या मुखड्याची. बहुतेक हिलाही म्हातारी नंतर समजत गेली असावी. म्हातारीच्या शिव्या तिला फारशा पडल्या नाहीत.\nम्हातारीच्या करड्या शिस्तीत चारही पोरी फुलत गेल्या. काटेरी कुंपणासारखा म्हातारीनं त्यांच्यावर पहारा दिला.\nसुमीला एकदा पाहुणे बघायला आले आणि म्हातारीचं 'सोन्याचं पिल्लू' हरवलं.\nम्हातारी बैचेन झाली. सुमीनंतर त्या घरात आता राम नाही. म्हातारीची कालवाकालव झाली ती इथेच.\nपण सुमी गेली. जाताना म्हातारीला सोबतच घेऊन गेली. म्हातारीनं तिथं महिनाभर तळ ठोकला. तिथल्या व्याह्यांनापण तिचा लळा लागला. म्हातारीनं सुमीच्या सासूवरपण एकदा जाळ काढला होता. तेव्हा सुमी खुदकन हसली होती. पण म्हातारी खमकी होती. सुमीचा संसार नीटनेटका आहे याची खात्री केल्यावरच ती परतली.\nसुमी गेल्यापासून म्हातारी जरा उतरलीय. पहिल्यासारखा तिचा भडका उडत नाही. आता तर ठकीनंपण तिला समजून घेतलंय की काय असं वाटून जातं.\nसुमीसारखा जीव अजून कोणावर लावावा असं म्हातारीला वाटलं नाही. कारण त्याही एक दिवस तिला सोडून जाणार. तो धक्का पुन्हा सहन करण्याची म्हातारीची तयारी नाही.\nऊन भरून येतं. पालापाचोळा, गवत अंगणात सांडून जातं. रानोमाळच्या फुफाट्यात झाडं अंधुक दिसतात. वावटळी उत्तुंग जातात.\nम्हातारी सुपातून जवारी उफाणत राहते. पालापाचोळा बाजूला सरून खाली मोती ठिबकत राहतात.\nराणी शाळेत जाते. ती हुशार आहे. 'शिकून चांगली मोठी हो' असा म्हातारी तिला आशीर्वाद देते. शाळेत तर मय्यापण जाते. ती तितकी हुशार नाही. तिनं लिपस्टिक लावली तर म्हातारी तिला आजकाल बडवत नाही. म्हातारी बदलली आहे हे खरं.\nकुडाचे पोपाडे उकरून खाणार्‍या ठकीला मात्र ती बदडते, हेही तेवढंच खरं. म्हणजे म्हातारी तितकीपण काही बदलली नाही.\nबापूराव घरी येत नाही ही तिची तक्रार आहे. तसाही बापूराव घरी येऊन करतो तरी काय... त्यानं गांजा पुन्हा ओढणार नाही अशी शपथ घेतलीय खरं. पण बापूरावचा काही नेम नाही.\nम्हातारी पुन्हा बदलली, जेव्हा सुमीनं एका गोंडस बाळाला जन्म दिला. त्या लोण्याच्या गोळ्याला म्हातारीनं अगदी जिवापाड जपलं. म्हातारीची चाललेली धडपड त्या छपरानं कितव्यांदातरी अनुभवली. बाळाला न्हाऊ घालणं, टाळू भरणं म्हातारीनं अगदी जिवापाड केलं. त्यापायात राणीनं एक-दोनदा शिव्याही खाल्ल्या.\nशिव्या तर सुमीनंही खाल्ल्या. ती बरंच अरबट चरबट तिखट खायची. मग त्याचा बाळाला त्रास.\nअशा वेळी म्हातारी घर डोक्यावर घ्यायची. \"आगं, किती वसा वसा खाशील\" म्हणून सुमीच्या पाठीमागं हात धुऊन लागायची. शेवटी सुमीपण तिचीच नात.\nम्हातारी बाळाला अगदी सहजरीत्या हाताळायची. त्याला खेळवायची. जाताना म्हातारीनं त्याला एक सोन्याचं बदामही करून दिलं. सुमीला दमात घेऊन बर्‍याच गोष्टी समजावून सांगितल्या.\nसुमी गेली आणि म्हातारी पुन्हा एकली पडली.\nखडं छप्पर तिच्या दु:खात सहभागी झालं.\nहुशार राणीनं मात्र या संधीचा फायदा घेतला. तिनं म्हातारीला अगदीच बरोब्बर ओळखलं. म्हातारीचा आधार केवढा मोठा आहे याची तिला जाणीव झाली. आपसूकच ती म्हातारीच्या जवळ खेचली गेली. तिला लळा लागला. अगदी ठरवून केलं असलं तरी एक घट्ट वीण तयार झाली. म्हातारीचा तिच्यावर जीव जडला.\nपण पोरी एवढ्या भराभर मोठ्या होत गेल्या की म्हातारी सैरभैर झाली.\nराणी आणि मय्या एकाच मांडवात सौभाग्याचं लेणं लेवून सासरी निघून गेल्या आणि म्हातारी अगदीच ढेपाळून गेली. तिच्या उदास चेहर्‍यावर कितीतरी गहिरे भाव उतरले होते.\nओट्यावर बसून खापरपणतूंची टोपल्या, टकुचं विणताना गोजराबायला पोरींच्या आठवणी सांगताना म्हातारी गहिवरुन जायची.\nछप्पर कान देऊन ऐकायचं.\nएकेक पाखरू म्हातारीला सोडून जात होतं. आणि म्हातारी आतून तुटत होती.\nसंध्याकाळी काळवंडून गेलेल्या वाडीवर झाडाचं एक पान हलत नाही. दिवळीत एक दिवा जळतो आहे. छपराखाली शेवटची चिमणी उभी आहे. नाव तिचं ठकी.\nअशा वेळी आळसावलेलं छप्पर एक मंद स्मित करतं.\nठकी पहिल्यापासूनंच म्हातारीला तिच्या अंदाजानं समजून घेत गेली. तिचं आणि म्हातारीचं खास असं नातं जुळलं. म्हातारीला अगदी दुसरं सोन्याचं पिल्लू घावल्यासारखं झालं.\nम्हातारीनं दुसर्‍यांवर आपले विचार लादले. ठकीनं आपले विचार म्हातारीवर लादले. जीन्स-टॉप घालून ठकी अगदी आधुनिक राहायची. म्हातारीला त्याचं भलतंच अप्रूप.\nठकी एकदा \"माझं नाव ठकी का ठेवलं\" म्हणून म्हातारीशी कडक भांडली होती. फारंच धुवाधार भांडण ते. अगदी आठवडाभर चाललं होतं.\nठकी पहिली मुलगी, जी त्या वाडीतून कॉम्प्युटर इंजीनियरिंग करायला बाहेर पडली. म्हातारीला आकाश ��ेंगणं झालं. मुंबईला ती तिच्यासोबत बरेच दिवस राहिलीही होती. म्हातारीनं शहरालापण लगेच आपलंसं करुन टाकलं. तिथल्या बायकांच्या शुद्ध उच्चारांची टवाळी करणं हा म्हातारीचा आवडता खेळ होऊन बसला. म्हातारीला शुद्ध बोलताना ऐकल्यावर ठकी पोट धरुन हसायची.\nपरत गावी आल्यावरपण म्हातारीनं तिथल्या बायकांची टवाळी करणं सोडलं नाही.\nम्हातारी बदलत्या काळाप्रमाणं बदलत गेली. ठकीचं बदलत गेलेलं आयुष्य तिला सर्वाधिक प्रिय आहे. बाकीच्या पोरी पुढे शिकत गेल्या नाहीत, याची बोच तिला आहे.\nम्हातारीच्या चारही नाती दूरगावी गेल्या असल्या, तरी त्यांच्या आयुष्यातली प्रत्येक खबरबात म्हातारीकडे असतेच. चारी नातींच्या सुखदु:खाचा केंद्रबिंदू म्हातारीच आहे.\nही म्हातारीनं खरं तर आयुष्यभर खाल्लेल्या खस्तांची कमाई आहे.\nम्हातारी आता थकली आहे. रिकाम्या घरासारखं तिचं शरीरही कुरकुरतं. पण म्हातारी अंधरुणाला खिळून कधीच राहिली नाही. चार बायका जमवून कायम गप्पागोष्टी करत राहते.\nछपराखाली आता छायडाबाई आणि म्हातारी दोघीच राहतात. म्हातारी आता समजून उमजून वागल्यासारखी वागते. रिकामं छप्पर तिला खायला उठतं. आता तिचा खास खमक्या आवाजही हरवल्यासारखा झालाय. पण म्हणून अशक्त कधी ती वाटली नाही.\nदिवाळी-दसर्‍याला सगळ्या नाती एकत्र एका छपराखाली येतात. खापरपणतूंनी घर भरून जातं. पहिल्यापेक्षा कितीतरी अधिक पटींनी ते ओसंडून वाहू लागतं. पणतीला पणती लागून उजळून निघालेलं ते जगातलं सगळ्यात श्रीमंत घर असतं.\nअशा वेळी म्हातारी कानोल्यात सारण नीट घातलं नाही म्हणून मय्यावर ओरडते. \"जरा तरी पोरीसारखं वाग\" म्हणून ठकीलाही झोडपते. पण फुल तयारीत असलेली ठकी म्हातारीला फाईट देते.\nछप्पर खडबडून जागं होतं. ज्वलंत होऊन पेटायला बघतं. \"च्यायला काय हे\" हे म्हणून गालात बेरकी हसतं.\nराणीचं थोरलं कारटं गोठ्यातल्या गाईसमोरच फटाकड्या फोडतं. जनावरं बिथरतात. मग अजून आत जाऊन दावणीतच ते अॅटमबॉम्ब लावतं. म्हातारी मागून येऊन त्याच्या बखोटीला धरते. \"आसं कसं जलामलं ह्ये कारटं\" म्हणून त्याच्या मुस्काडात दोन देते.\nत्यांचं भोकाड ऐकूण छप्पर कावरंबावरं होतं.\nजुनं काहीतरी आठवून तिच्या डोळ्यांतले अश्रू भळभळत बाहेर येऊन खाली ठिबकत राहतात. अगदी मोत्यांसारखे.\nपणतीला पणती लागून उजळून निघालेलं ते जगातलं सगळ्यात श्रीमंत ��र असतं.\nजव्हेरभाऊ लेखन उपवास सोडला हे बरं केलं \n खूपच प्रभावी लिहिता हो तुम्ही. म्हणूनच तुमचं लिखाण शांतपणे वाचायला आवडत\n\"चार पुरी हाईत, पाचवं पोरगं हु दी गं म्हासळाये\"......याच्याबद्दल पुढे काही आलं नाही की जव्हेरभौ \nडोळ्यातनं पानी आलं वाईच.\nआमची आज्जी ह्याच्या एकदम दुसऱ्या टोकाला व्हती.\nम्हणूनच तिची लई आठवन आली.\nशब्द सुचत नैयेत .... \nशब्द सुचत नैयेत .... \nधन्यवाद या सुंदर कथेबद्दल...\nएक उगी बारीक शंका: म्हासळाये की म्हाळसाये\nस्लेपींग मिस्केट असू शकते\nमी तर 'म्हासळाई' असंच ऐकलंय.\nमी तर 'म्हासळाई' असंच ऐकलंय. कदाचित चुकीचं ऐकलं असेल.\n-(अशीच म्हातारी आजी लाभलेला) सोकाजी\nआपण लिहीत राहा भाऊ\nकौतुक करायला शब्द नाहीत. खूप\nकौतुक करायला शब्द नाहीत. खूप खूप आवडलं.\nसगळी पात्र डोळ्यासमोर उभी\nसगळी पात्र डोळ्यासमोर उभी राहिली. सुरेख \nखुप जिवंत ऊतरलय शब्दचित्र\nसुन्दर शब्द चित्र रंगवलत.\nसुन्दर शब्द चित्र रंगवलत.\n\"चार पुरी हाईत, पाचवं पोरगं हु दी गं म्हासळाये\" >> याच्या पुढे काय झाल ते राहून गेलय.\nपणतीला पणती लागून उजळून निघालेलं ते जगातलं सगळ्यात श्रीमंत घर असतं.>> हे वाक्य तर खासम खास.\nलय झाक जमलाय लेख....\n अगदि समोर घडतय अस चित्र मान्डलय , लय ब्येस्ट जमलय :)\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 4 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/drinks-recipes-marathi/summer-recipe-of-cold-drink-by-betel-leaf-120052600018_1.html", "date_download": "2020-08-07T20:50:51Z", "digest": "sha1:Y5C2F4HGCPFHEUH55OCXXUB4DCZLZQJS", "length": 11219, "nlines": 121, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "उन्हाळ्याची रेसिपी : विड्याच्या पानाचे थंड सरबत | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 8 ऑगस्ट 2020\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nउन्हाळ्याची रेसिपी : विड्याच्या पानाचे थंड सरबत\nसाहित्य : 10 विड्याचे पान, 20 पाण्यात भिजवलेली वेलची, 1/2 कप गुलकंद, 1/2 कप बडी शेप भिजवलेली, 1 कप साखर, चिमूट भर खाण्याचा रंग (हिरवा), 1 चमचा लिंबाचा रस.\nकृती : सर्वप्रथम विड्याचे पानं स्वच्छ धुवून घ्यावे. नंतर ते मिक्सर मध्ये वाटून घ्यावे. वाटताना त्यामध्ये भिजवलेली वेलची घालाव्या. बारीक वाटून पेस्ट करावी. ह्या पेस्ट मध्ये गुलकंद टाकून परत फिरवून घ्यावे. एका मिक्सरच्या भांड्यात बडी शेप वाटून घ्यावी आणि त्या मधील पाणी लागत लागत टाकून बारीक पेस्ट करावी.\nआता एका भांड्यात साखर घालून त्यामध्ये पाणी घालून उकळायला ठेवावे. त्या उकळत्या पाण्यात विड्याच्या पानाची पेस्ट आणि बडी शेपची पेस्ट घालून मंद आचेवर उकळून घ्यावे. त्यामध्ये खाण्याचा हिरवा रंग, एक चमचा लिंबाचा रस घालून ढवळावे. जेणे करून सरबत थंड झाल्यावर गोठणार नाही. आता हे सरबत थंड झाल्यावर गाळून बरणीमध्ये किंवा बाटलीत भरून ठेवावे. उरलेल्या गाळाचे इन्स्टंट सरबत करून देखील पिता येईल. विड्याच्या पानाचे सरबत एका ग्लासात बर्फ घालून त्यात 2 ते 3 चमचे पानाचे सरबत घालून वरून पाणी मिसळून थंडगार सर्व्ह करावे.\nEasy Chutney Recipes: चविष्ट चटण्या, उन्हाळ्यात जेवण्याचा स्वाद वाढवतील\nथंडपेय, आइस्क्रीमला कोट्यवधींचा फटका\nथंड पाणी, सरबत पिऊ नका, एसी लावू नका\nनवरात्री: विड्याचे 10 उपाय, अमलात आणा\nथंडगार कैरीचं पन्हं, सोपी विधी जाणून घ्या\nयावर अधिक वाचा :\nअमेरिकेत प्राण्यांना कोरोनाची लागण, एका कुत्र्याचा ...\nअमेरिकेत सात वर्षीय जर्मन शेफर्ड प्रजातीच्या एका कुत्र्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ...\nअयोध्येत राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याची तयारी सुरु\nअयोध्येत राम मंदिर भूमिपूजनाचा सोहळा 5 ऑगस्टला होणार असल्याने कार्यक्रमाची तयार जोरात ...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राजगृह निवासस्थानाची तोडफोड ...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मुंबईतील दादर येथील राजगृह निवासस्थानाची तोडफोड करणाऱ्या ...\nपावसाचे पुण्यात पुन्हा एकदा जोरदार आगमन\nमहाराष्ट्रात बऱ्यापैकी मॉन्सूनला सुरवात झाली आहे. राज्याच्या बहुतांश भागात गेल्या दोन ...\nऑगस्टमध्ये तब्बल १६ दिवस बॅंक बंद राहणार\nऑगस्ट महिन्यांपासून रक्षाबंधन, गणपती अशा विविध सणांना सुरुवात होते. त्यामुळे ऑगस्टमध्ये ...\nवयाच्या 50शी नंतर अधिक प्रमाणात प्रथिनं घ्या, स्नायू राहतील ...\nवयाच्या 50शी नंतर अधिक प्रम���णात प्रथिनं घ्या, स्नायू राहतील बळकट. सरत्या वयात आहारात अधिक ...\nचष्म्यावरील स्क्रॅच काढण्याचा सोप्या टिप्स जाणून घेऊ या...\nचष्म्यावर स्क्रॅच पडल्यास नवीन चष्मा खरेदी करण्याची गरज नाही, या सोप्या टिप्स ने स्क्रॅच ...\nBenefit Of Black Tea : आरोग्यासाठी फायदेशीर आहे ब्लॅक टी, ...\nजगभरातील चहाप्रेमींची कमतरता नाही. चहाचे वेगवेगळे स्वाद आणि प्रकार त्यांचा फायद्यासाठी ...\nफळांच्या रसाचे हे घरगुती उपचार खरंच आपणांस माहीत नसणार..\nफळांचे रस आरोग्य आणि सौंदर्याच्या दृष्टिकोनातून खूप फायदेशीर आहे, पण हे आपणांस क्वचितच ...\nकोरफडाचे आश्चर्यकारक फायदे जाणून घेऊ या, आणि वाचू या ही ...\nसध्याच्या काळात औषधी आणि सौंदर्य उत्पादन म्हणून कोरफडाची मागणी वाढत आहे, पण हे औषध आणि ...\nजिओ मामी मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये दीपिका पादुकोणचा ग्लॅमरस लूक\nटक्सिडो सूटमध्ये सोनम कपूरची सुंदर शैली\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokbharatnews.com/?p=11341", "date_download": "2020-08-07T21:38:43Z", "digest": "sha1:HUOU4G6D6IPRE3ITPNWIWP2CHCWZQPSN", "length": 11213, "nlines": 73, "source_domain": "lokbharatnews.com", "title": "सोनखेड येथे चिमुरडीवर अपहरण करून अत्याचार सोनखेड पोलिसात गुन्हा दाखल", "raw_content": "\nसंपादक ज्ञानेश्वर डोईजड व सहसंपादक – वैजनाथ स्वामी\nसोनखेड येथे चिमुरडीवर अपहरण करून अत्याचार सोनखेड पोलिसात गुन्हा दाखल\nठळक घडामोडी नांदेड नांदेड जिल्हा महाराष्ट्र लोहा\nFebruary 26, 2020 ज्ञानेश्वर डोईजड - संपादक\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी लोकभारत न्युजच्या फेसबुक पेज ला लाईक करा\nकाही दिवसा पुर्वी राज्यात घडलेल्या घटने नंतर राज्यभर संतत्प प्रतिक्रीया उमटत अतानाच माणुसकीला लाजवेल अशी घटना सोनखेड शिवारात घडली. एका पाच वर्षीय चिमुरडीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना दि. 26 रोजी सकाळी उघडकीस आली.\nलोहा तालुक्यातील सोनखेड येथे दि. 25 रोजी सायंकाळी साडेपाच वाजे दरम्यान अंगणात खेळणाऱ्या पाच वर्षीय चिमुरडीला अज्ञात आरोपीने पळवून नेले. बराच वेळ झाले चिमुरडी घरी आली नाही म्हणून कुटुंबीयांनी शेजारी-पाजारी सर्वत्र शोधाशोध केली मात्र ती मिळून आली नाही. याबाबत चिमुरडीचे पालक नातेवाईक यांनी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनीही गाव परि���रात शोध घेतला मात्र तपास लागला नाही रात्री उशिरा अज्ञात आरोपीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दि. 26 रोजी सकाळी साडे आठ ते नऊ वाजे सुमारास दगडगाव रस्त्यालगत सोनखेड पासून अर्ध्या किमी अंतरावरील एक शेतात सदर चिमुरडी नग्नावस्थेत रडत असल्याचे कांही शेतकऱ्यांना दिसली त्यांनी सदर चिमुरडीस तिच्या घरी आणून नातेवाईकांच्या हवाली केले. नातेवाईकांनी चिमुरडीस सोनखेड पोलिसात आणल्यानंतर तिला वैदयकीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. चिमुरडी केवळ पाच वर्षांची असल्याने ती घाबरलेल्या अवस्थेत असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले. तसेच तिच्या कानातील सोन्याच्या काड्याही आरोपीने काढून घेतल्याचे सांगण्यात आले.\nयाप्रकरणी सोनखेड पोलिसात दाखल असलेल्या गुन्ह्यात वाढ करून बाल लैंगिक अत्याचार (पोस्को) नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.\nसोनखेड येथे जिल्हा पोलीस अधीक्षक मगर यांनी भेट दिली तसेच अप्पर पोलीस अधीक्षक दत्तराम राठोड उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील तळ टोकून होते. तसेच आरोपींच्या शोधासाठी पोलीस पथक तयार करून रवाना करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.\n▪ सदरील घटनेच्या निषेधार्थ सोनखेड येथील व्यापारपेठ बंद ठेवण्यात आली होती. आरोपींचा तात्काळ शोध घेऊन अटक करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. सोनखेड येथील तणावपूर्ण परिस्थिती लक्षात घेऊन नांदेडवरून अधिकचा फौजफाटा मागविण्यात आला असून पोलीस परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.\nCAA पर साफ बोले डोनाल्ड ट्रंप- मोदी कर रहे अच्छा काम, यह भारत का अपना मामला है\nपदवीच्या विद्यार्थ्यांचे एकाच दिवशी दोन पेपर घेण्याचा विद्यापीठाचा मनमानी निर्णय तात्काळ मागे घ्या – एसएफआय\nकोरोना इफेक्ट : राज्यातील सर्व सरकारी कार्यालयं सात दिवसांसाठी बंद\nMarch 17, 2020 ज्ञानेश्वर डोईजड - संपादक\n‘आता कार्यकर्त्यांनी आता एकत्र येऊन काम करायला हवं’ – शरद पवार\nSeptember 15, 2019 ज्ञानेश्वर डोईजड - संपादक\nनपा सफाई कर्मचारी, रुग्णालयातील सफाई कामगार, शहरातील दिव्यांगास रामदास पाटील सुमठाणकर परिवाराच्या वतीने २३० किट वाटप सफाई कर्मचाऱ्यावर केली पुष्पवृष्टी\nMay 13, 2020 ज्ञानेश्वर डोईजड - संपादक\nशिवशंकर स्वामी यांनी जन्मदिनी वृक्षारोपण करून जन्मदिवस कोरोना योधांना समर्पित केले\nप��रधानमंत्री आवास योजनेचे प्रपत्र ड च्या लाभार्थ्यांची आधार लिंक सुरु करा – डॉ.रणजीत काळे\nखा.प्रताप पाटील चिखलीकर यांना कोरोनाची लागण …..नांदेडात कोरोनाने पालकमंत्री,आमदार नंतर खासदारालाही सोडले नाही\nकोरोनामुळे लॉकडाऊन भोगस बियाणेमुळे दुबार पेरणी – पैसा संपला ,बँक काय शेतकऱ्यांना नविन कर्ज देईना..\nजिप मुख्य कार्यकारी अधिकारी समोरच ग्रामीण भागातील आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार समोर …अंबुलगा येथे दिली होती भेट\nशिवशंकर स्वामी यांनी जन्मदिनी वृक्षारोपण करून जन्मदिवस कोरोना योधांना समर्पित केले August 7, 2020\nप्रधानमंत्री आवास योजनेचे प्रपत्र ड च्या लाभार्थ्यांची आधार लिंक सुरु करा – डॉ.रणजीत काळे August 7, 2020\nखा.प्रताप पाटील चिखलीकर यांना कोरोनाची लागण …..नांदेडात कोरोनाने पालकमंत्री,आमदार नंतर खासदारालाही सोडले नाही August 7, 2020\n\"लोकभारत न्यूज\" पोर्टल द्वारा प्रसिद्ध बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक मालक सहमत असतीलच असे नाही. चुकून काही वाद निर्माण झाल्यास मुखेड न्यायालय अंतर्गत मर्यादित राहील. C-2019 CopyRight लोकभारत न्यूज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathibrain.com/big-companies-will-reach-to-establish-industries-in-villages-to-gives-jobs/", "date_download": "2020-08-07T21:42:03Z", "digest": "sha1:LBFX3H7TSPNSA5WWTMGWZN2DX4SEOWHV", "length": 12279, "nlines": 162, "source_domain": "marathibrain.com", "title": "नोकरी देण्यासाठी देशातील मोठ्या कंपन्यांच गावापर्यंत पोहोचणार - MarathiBrain.com", "raw_content": "\nआरोग्यमंत्री राजेश टोपे यांना मातृशोक\nवातानुकूलित लोकल रेल्वेविषयी अद्याप स्पष्टता नाही\nराज्यशासनाचे शेतकऱ्यांसाठी कौशल्याधारित प्रशिक्षण कार्यक्रम\nराज्यातील ६० टक्के उद्योगधंदे अद्याप बंदच\nHome अर्थकारण नोकरी देण्यासाठी देशातील मोठ्या कंपन्यांच गावापर्यंत पोहोचणार\nनोकरी देण्यासाठी देशातील मोठ्या कंपन्यांच गावापर्यंत पोहोचणार\nब्रेनवृत्त | नवी दिल्ली\nटाळेबंदीमुळे गेल्या दोन महिन्यांपासून अनेक कर्मचारी वर्क फ्रॉम होम करत आहेत. वर्क फ्रॉम होम ही एक नवीन पद्धत आहे, जी यापुढेही कामाला येईल. आता गावांमध्येही ब्रॉडबँडची सेवा पोहोचली असल्याने भविष्यातही वर्क फ्रॉम होम करण्यास अडचण येणार नाही. त्यामुळे शहरातील मोठमोठ्या कंपन्यांमध्ये काम करण्यासाठी नागरिकांना शहरात येण्याची गरज पडणार नाही, अशी माहिती भारतीय औद्योगिक संघाचे (CII : Confederation of Indian Industries) नवे अध्यक्ष उदय कोटक यांनी दिली. गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.\nयावेळी बोलताना कोटक म्हणाले, लॉकडाऊनच्या काळात देशभरातील लाखो कुशल कर्मचारी, मजूर, कामगार आपापल्या गावी स्थलांतरित झाले आहेत. लॉकडाऊनच्या पूर्वी ग्रामीण ते शहर असे स्थलांतर होत होते. आता शहर ते ग्रामीण असे उलट स्थलांतर होत आहे. एक प्रकारे हे ग्रामीण-शहरी संतुलन ठरणार असेल. त्यामुळे गावांजवळ कारखाने उभरणाऱ्यांना कुशल कामगारांची कमतरता भासणार नाही. गरज भासल्यास त्यांना पुन्हा पुर्नकौशल्यित (Re-skill) करू शकतो. त्यासाठी त्यांना विशेष प्रशिक्षण देऊन त्यांना अधिक कार्यक्षम करता येऊ शकते, असेही उदय कोटक यांनी सांगितले.\nआतापर्यंत मोठ्या कंपन्यांमध्ये नोकरी करायची असल्यास लोकांना महानगरांमध्ये किंवा मोठ्या शहरांमध्ये जावे लागत होते. मात्र, आता नोकरी करण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिकांना शहरात येण्याची गरज भासणार नाही. कारण देशातील मोठ्या कंपन्यांच त्यांच्या गावापर्यंत पोहोचणार आहेत. दुसरीकडे, सध्याची परिस्थिती सुधारण्यासाठी शासन विविध पावले उचलत आहे. ग्रामीण भागात अशा प्रकारे पायाभूत सुविधा तयार केल्या जात आहेत, की तेथेही कामगारांना काम करण्यात अडचण येणार नाही. उद्योग संघटना म्हणून सीआयआय या नव्या संकल्पनेला प्रोत्साहन देईल. त्यामुळे, देशातील टाळेबंदी उघडल्यानंतर कर्मचारी, मजुरांना शहरांमध्ये धक्के खावे लागणार नाही की झोपडपट्ट्यांमध्ये राहावे लागणार नाही, असेही कोटक यावेळी म्हणाले.\nPrevious article‘कोव्हिड-१९’वर ‘हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन’ संख्यात्मकरित्या प्रभावी नाही \nNext article‘चक्रीवादळांना जाणून घेताना…’\nजी. सी. मुर्मु देशाचे नवे ‘नियंत्रक व महालेखापरीक्षक’\nआरबीआयच्या नव्या पतधोरणात व्याजदरात बदल नाही\nजम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मुर्मु यांचा राजीनामा ; मनोज सिन्हा नवे उपराज्यपाल\nजयंत सावरकर व विनायक थोरात यांना यंदाचे रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार जाहीर\nपं. केशव गिंडे यंदाच्या जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी\nआणि त्या रात्री चीनचा कमांडिंग ऑफिसर मारला गेला \n‘पाणी पुरस्कार’साठी नामांकन अर्ज भरण्याचे युजीसीचे शिक्षणसंस्थांना आदेश\n‘एमसीए’चा कालावधी दोन वर्षांचा करण्यास पुणे विद्यापीठाची मंजुरी\n‘कोव्हिड-१९’च्या रुग्णांना घरी पाठवण्याचे नवे धोरण\nविविध वृत्तसमूहांकडून होणार फेसबुकला बातमी पुरवठा\nदेशातील सहा नवीन मार्गांवर धावणार बुलेट ट्रेन\nविश्लेषणात्मक व माहिती पत्रकारितेतील एकमेव मराठी ई-दालन. Analytical & Informative Journalism in Marathi. बातम्या आणि बरंच काही.\nआरोग्यमंत्री राजेश टोपे यांना मातृशोक\nवातानुकूलित लोकल रेल्वेविषयी अद्याप स्पष्टता नाही\nराज्यशासनाचे शेतकऱ्यांसाठी कौशल्याधारित प्रशिक्षण कार्यक्रम\nराज्यातील ६० टक्के उद्योगधंदे अद्याप बंदच\nसर्वाधिक बेरोजगारी असलेल्या १० पैकी ६ राज्यांत भाजपची सत्ता\n‘पीएम-किसान पोर्टल’ म्हणजे नेमकं काय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0_%E0%A4%A6%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BF%E0%A4%A3_%E0%A4%86%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B2", "date_download": "2020-08-07T22:09:14Z", "digest": "sha1:RJWI7GLBNU5GVEEJWXBVODYPX7H3V6PK", "length": 4123, "nlines": 63, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:देशानुसार दक्षिण आशियाचा भूगोल - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:देशानुसार दक्षिण आशियाचा भूगोल\nहा वर्ग, वर्ग:दक्षिण आशियाचा देशानुसार भूगोल येथे स्थित आहे.\nनोंद: हा वर्ग रिकामा हवा.\nअधिक माहितीसाठी निर्देश बघा.\nप्रशासक / प्रचालक: जर हे वर्गनाव नविन पानांवर टाकल्या जाण्याची शक्यता नसेल, व सर्व अंतर्दाय दुवे हे साफ केल्या गेले असतील तर, ते वर्गनाव वगळण्यास येथे टिचका.\nया वर्गात अद्याप एकही लेख नाही.\nविकिपीडिया अलगद पुनर्निर्देशित वर्ग\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १० सप्टेंबर २०१८ रोजी ०९:५३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A5%AB_%E0%A4%B5%E0%A5%80_%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE_%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF", "date_download": "2020-08-07T22:21:16Z", "digest": "sha1:NMTQH3N3R5DTIF7MELXDGYVQB3A777Z2", "length": 7607, "nlines": 191, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:५ वी लोकसभा सदस्य - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:५ वी लोकसभा सदस्य\nआप भी विकिपीडिया में सम्पादन कर योगदान दे सकते है लीजिये विकि स्वशिक्षा राम नारायण शर्मा*\n\"५ वी लोकसभा सदस्य\" वर्गातील लेख\nएकूण ८८ पैकी खालील ८८ पाने या वर्गात आहेत.\nपी. अंकिनिडू प्रसाद राव\nश्याम नंदन प्रसाद मिश्रा\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २० जुलै २०१२ रोजी २३:५२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8_%E0%A4%9A%E0%A4%B3%E0%A4%B5%E0%A4%B3", "date_download": "2020-08-07T22:02:08Z", "digest": "sha1:IV5AHF6GKRAVSK2CWH2KZB2FIJISCUMV", "length": 11429, "nlines": 119, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "स्वाभिमान चळवळ - विकिपीडिया", "raw_content": "\nस्वाभिमान चळवळ (इंग्रजी: The Self-Respect Movement तमिळःசுயமரியாதை இயக்கம்/सुयमरियादै इयक्कम) ह्या चळवळीची स्थापना, तमिळनाडूचे वरिष्ठ पुढारी पेरियार ई.व्ही.रामस्वामी ह्यांनी १९२५ साली तमिळनाडूत केली. मागासवर्गीयांना उच्चवर्णीयांच्या बरोबरीने समान हक्क आणि वागणूक मिळेल अशी समाज रचना निर्माण करणे, असे ह्या चळवळीचे उद्दिष्ट होते. मागासवर्गीयांमध्ये जातीविषयी असलेला न्यूनगंड नष्ट करून स्वाभिमान निर्माण करणे हाही एक चळवळीचा उद्देश होता. ही चळवळ फक्त तमिळनाडूच नव्हे तर परप्रांतात स्थापित झालेल्या इतर तमिळ जनतेमध्येसुद्धा खूप प्रभावी ठरली. तमिळवेल जी.सारंगपाणि ह्यांच्या पुढाकाराने निघालेल्या ’तमिळ नवनिर्माण संघटना’ नावाच्या संघटनेने नियतकालिकांत लिखाण करून व तमिळ शाळांत प्रचार करून, विशेषतः मलेशिया व सिंगापूर येथील तमिळ विस्थापित आणि सिंगापूरमधील भारतीय वंशाच्या तमिळींमध्ये जनजागृती करण्यास सुरुवात केली आणि स्वाभिमान चळवळीचे तत्त्व जनमानसांत पोहचविले.\n४ हे सुद्धा पहा\nस्वाध्याय चळवळ · संयुक्त महाराष्ट्र चळवळ · वंगभंग चळवळ · स्वाभिमान चळवळ · भूदान चळवळ · सत्यशोधक चळवळ · ब्राह्मणेतर चळवळ · शुद्ध तमिळ चळवळ · सविनय कायदेभंग चळवळ · खलिस्तान\nthumb|right|200px|स्वाभिमान चळवळीचे प्रणेते पेरियार इ.व्ही.रामस्वामी\nचेन्नई • कोइंबतूर • कड्डलोर • धर्मपुरी • दिंडीगुल • इरोड • कांचीपुरम • कन्याकुमारी • करूर • मदुरा • नागपट्टिनम • निलगिरी • नामक्कल • पेरांबलूर • पुदुक्कट्टै • रामनाथपुरम • सेलम • शिवगंगा • त्रिचनापल्ली • तेनी • तिरुनलवेली • तंजावर • तूतुकुडी • तिरुवल्लुर • तिरुवरुर • तिरुवनमलै • वेल्लोर • विलुपुरम • विरुधु नगर\nइतिहास • भूगोल • अर्थव्यवस्था • लोकसभा मतदारसंघ • पर्यटन • तमिळ भाषा • तमिळ लोक • तमिळ साहित्य • तमिळ चित्रपट • तमिळनाडूतील खाद्यपदार्थ • धबधबे\nइरोड • उदगमंडलम • कडलूर • कन्याकुमारी • करुरकांचीपुरम • कुंभकोणम • कोइंबतूर • चेंगलपट्टू • चोळपुरम • तंजावूर • तिरुचिरापल्ली • तिरुनलवेली • तिरुप्परनकुंड्रम • तिरुवनमलै • तिरुवरुर • तिरुवल्लुर • तूतुकुडी • तेनकाशी • तेनी • दिंडुक्कल • धर्मपुरी • नागपट्टिनम • नागरकोविल • नामक्कल • पळणी • पुदुक्कोट्टै • पेराम्बलुर • पोल्लाची • मदुराई • रामनाथपुरम • विरुधु नगर • विलुप्पुरम • वेल्लूर • शिवकाशी • शिवगंगा • श्रीपेरुम्बुदुर • सेलम • होसुर\nसी.एन. अण्णादुराई • ए‍म.जी. रामचंद्रन • एम.करुणानिधी • जे. जयललिता\nकावेरी नदी • वैगै नदी\nलिबरेशन टायगर्स ऑफ तमि़ळ ईलम • शुद्ध तमिळ चळवळ • स्वाभिमान चळवळ\nआयएसबीएन जादुई दुवे वापरणारी पाने\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ फेब्रुवारी २०१८ रोजी ०४:५४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/thane/coronavirus-highest-incidence-coronavirus-among-middle-aged-people-state-total-patient-is70799-a301/", "date_download": "2020-08-07T21:10:55Z", "digest": "sha1:KZBSFJSJEMTRLV6IDG32CNORN2OWGCO4", "length": 30463, "nlines": 393, "source_domain": "www.lokmat.com", "title": "coronavirus: राज्यात मध्यमवयीन व्यक्तींना कोरोनाची सर्वाधिक लागण, रुग्णसंख्या ७०,७९९ वर - Marathi News | coronavirus: The highest incidence of coronavirus among middle-aged people in the state, total Patient is70,799 | Latest thane News at Lokmat.com", "raw_content": "शनिवार ८ ऑगस्ट २०२०\nअल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nपूर्व उपनगरात अखेर व्यापाऱ्यांनी उघडली दुकाने\nगिरगावने अनुभवले पावसाचे रौद्र रूप\n६५ वर्षात... २६८ पुराच्या घटनांत ६९ हजार जणांचा मृत्यू\nऐश्वर्या शेरॉनची १६ बनावट इन्स्टाग्राम अकाउंट\nरिया चक्रवर्तीने महेश भटसह या लोकांना केले होते कॉल्स, रिपोर्टमधून समोर आले सत्य\n\"परम्‍परा, प्रतिष्‍ठा और अनुशासन\" म्हणत जेव्हा बच्चन बहू ऐश्वर्यावर संतापले होते अमिताभ बच्चन, हे होते कारण\nटॅलेंट मॅनेजरचा खुलासा, आत्महत्येच्या एक दिवस सुशांतशी या गोष्टी संदर्भात झाले होती चर्चा\nसमीर शर्माच्या आत्महत्येवर सगळे गप्प का अभिनेता राहुल भटचा सवाल\nसुशांंतचा नंबर ब्लॉक केल्यानंतर रिया चक्रवर्तीने अभिनेत्याच्या ई-मेल अकाऊंटसोबत केली छेडछाड\nसुप्रिया सुळे आणि अजित पवार याचं रक्षाबंधन\nसुशांतला न्याय मिळावाच पण शेतकरी आत्महत्येबद्दलही बोला\nअजित दादा पवारना मुख्यमंत्रीपदावर बघण्याची इच्छा\nकोरोना महामारीच्या अस्ताला सुरुवात \nरक्ताची कमतरता भरून काढण्यासह पोट साफ होण्यास फायदेशीर मका; इतर फायदे वाचून व्हाल अवाक्\nघरी बसून वाढलेला कमरेचा आणि पोटाचा घेर झटपट होईल कमी; फक्त 'हे' ४ उपाय वापरा\nकोरोनानंतर चीनमध्ये एक किडा पसरवतोय नवा व्हायरस, ही आहेत लक्षणं\nमहामारीच्या काळात जॉब मिळवायचा असेल तर 'या' गोष्टी माहीत असायलाच हव्यात; वेळीच जाणून घ्या\ncoronavirus: कोरोनाचा मानवी मेंदूवर होतोय असा परिणाम, नव्या संशोधनातून समोर आली धक्कादायक माहिती\nपनवेलमधील खाजगी कोविड रुग्णालयामार्फत शासनाच्या नियमांचे उल्लंघन; महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे सचिव सुधाकर शिंदे यांच्या अचानक धाडीत उघड\nकेरळ- एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या अपघातात १४ जणांचा मृत्यू; १२३ जण जखमी; १५ गंभीर जखमी\nकेरळमधील विमान अपघातामुळे दु:ख; जखमींची प्रकृती स्थिर राहावी यासाठी प्रार्थना करतो- पंतप्रधान मोदी\nकेरळमध्ये अपघातग्रस्त झालेल्या विमानात एकूण १९१ जण; १८४ प्रवाशी आणि ७ कर्मचाऱ्यांचा समावेश- एअर इंडिया\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांना फोन; एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या अपघाताची घेतली माहिती\nअमरावती- उसळगव्हाण येथे २२ वर्षीय तरुणाची ���त्महत्या\nअमरावती: आज १०८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; जिल्ह्यातल्या बाधितांचा आकडा २८७२ वर\nकेरळमध्ये एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाला भीषण अपघात, अक्षरशः दोन तुकडे झाले\nकेरळ- करिपूर विमानतळावर लँडिंग दरम्यान एअर इंडियाचं विमान घसरलं; अनेकजण जखमी\nमुंबई - ईडी कार्यालयातून रिया चक्रवर्ती चौकशीनंतर निघाली\nकल्याण शीळ रस्त्याच्या कामाचा आमदार प्रमोद पाटील यांनी आढावा; एमएसआरडीसी अधिकाऱ्यांसमवेत बैठक\nसुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात रिया चक्रवर्तीची ईडीकडून साडे आठ तास चौकशी; रिया ईडीच्या कार्यालयातून रवाना\nसुशांत सिंह राजपूतची माजी बिझनेस मॅनेजर श्रृती मोदीची ईडीकडून सुरू असलेली चौकशी पूर्ण\nसोलापूर- अक्कलकोटमध्ये कोरोना रुग्णाचा रस्त्यावर मृत्यू; एक तास रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्यानं प्राण सोडला\nकोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी पूर्ण सज्ज राहा; लष्करप्रमुख मनोज नरवणेंकडून फिल्ड कमांडर्सना सूचना\nपनवेलमधील खाजगी कोविड रुग्णालयामार्फत शासनाच्या नियमांचे उल्लंघन; महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे सचिव सुधाकर शिंदे यांच्या अचानक धाडीत उघड\nकेरळ- एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या अपघातात १४ जणांचा मृत्यू; १२३ जण जखमी; १५ गंभीर जखमी\nकेरळमधील विमान अपघातामुळे दु:ख; जखमींची प्रकृती स्थिर राहावी यासाठी प्रार्थना करतो- पंतप्रधान मोदी\nकेरळमध्ये अपघातग्रस्त झालेल्या विमानात एकूण १९१ जण; १८४ प्रवाशी आणि ७ कर्मचाऱ्यांचा समावेश- एअर इंडिया\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांना फोन; एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या अपघाताची घेतली माहिती\nअमरावती- उसळगव्हाण येथे २२ वर्षीय तरुणाची आत्महत्या\nअमरावती: आज १०८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; जिल्ह्यातल्या बाधितांचा आकडा २८७२ वर\nकेरळमध्ये एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाला भीषण अपघात, अक्षरशः दोन तुकडे झाले\nकेरळ- करिपूर विमानतळावर लँडिंग दरम्यान एअर इंडियाचं विमान घसरलं; अनेकजण जखमी\nमुंबई - ईडी कार्यालयातून रिया चक्रवर्ती चौकशीनंतर निघाली\nकल्याण शीळ रस्त्याच्या कामाचा आमदार प्रमोद पाटील यांनी आढावा; एमएसआरडीसी अधिकाऱ्यांसमवेत बैठक\nसुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात रिया चक्रवर्तीची ईडीकडून साडे आठ तास चौकशी; रिया ईडीच्या कार्यालयातून रवाना\nसुशांत सिंह राजपूतची माजी बिझनेस मॅनेजर श्रृती मोदीची ईडीकडून सुरू असलेली चौकशी पूर्ण\nसोलापूर- अक्कलकोटमध्ये कोरोना रुग्णाचा रस्त्यावर मृत्यू; एक तास रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्यानं प्राण सोडला\nकोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी पूर्ण सज्ज राहा; लष्करप्रमुख मनोज नरवणेंकडून फिल्ड कमांडर्सना सूचना\nAll post in लाइव न्यूज़\ncoronavirus: राज्यात मध्यमवयीन व्यक्तींना कोरोनाची सर्वाधिक लागण, रुग्णसंख्या ७०,७९९ वर\nअतिजोखीम गटातील रुग्णांना कोरोनाचा अधिक धोका असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे, मात्र आता या टप्प्यावर सर्व वयोगटातील व्यक्तींनी आरोग्याची अधिक काळजी घेणे गरजेचे असल्याचे डॉ. किरण वैकुंठे यांनी सांगितले.\ncoronavirus: राज्यात मध्यमवयीन व्यक्तींना कोरोनाची सर्वाधिक लागण, रुग्णसंख्या ७०,७९९ वर\nमुंबई : राज्याच्या कोरोनाच्या एकूण रुग्णसंख्येत मध्यमवयीन व्यक्तींचे प्रमाण सर्वाधिक आहे. सध्या राज्यात ७० हजार ७९९ एवढ्या मध्यमवयीन व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले.\nराज्यात एकूण रुग्णसंख्येत २१ ते ३० वयोगटातील ३३ हजार ९४५ रुग्ण, तर ३१ ते ४० वयोगटातील ३६ हजार ८५४ रुग्ण आहेत. अतिजोखीम गटातील रुग्णांना कोरोनाचा अधिक धोका असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे, मात्र आता या टप्प्यावर सर्व वयोगटातील व्यक्तींनी आरोग्याची अधिक काळजी घेणे गरजेचे असल्याचे डॉ. किरण वैकुंठे यांनी सांगितले. प्रत्येकाने स्वत:पासून आरोग्यविषयक खबरदारी घेतली, तर संसर्गाची साखळी तोडण्यास मदत होईल, असेही ते म्हणाले.\nनायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी सांगितले, कोरोनाविरुद्धचा लढा सुरूच आहे. जे प्रत्यक्ष रुग्णांच्या संपर्कात येतात आणि येत आहेत अशा डॉक्टर्स, परिचारिका, किंबहुना एकूणच वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांनी जास्तीची काळजी घेणे गरजेचे आहे. कोरोना गंभीर आजार आहे हे खरे असले तरी कोरोनाबरोबरच इतरही रुग्ण आहेत, हे लक्षात ठेवायला हवे. आता वातावरण बदलले आहे. पावसाळा सुरू झाला आहे. अशा काळात दमा, सीओपीडी, हृदयविकार यासारखे आजार डोके वर काढत आहेत. ज्यांना कोरोना नाही, पण इतर दीर्घकालीन आजार आहेत, विविध प्रकारचा कर्करोग आहे, असेही उपचार घेत आहेत. त्यांच्यासाठी आरोग्यव्यवस्था सदैव सुसज्ज असणे गरजेचे आहे.\nराज्यात ४१ ते ५० वयोगटातील ३३ हजार ५५२ कोरोना रुग्ण आहेत. तर ५१ ते ६० वयोगटातील ३२ हजार २१ रुग्ण, ६१ ते ७० वयोगटातील १९ हजार ४९५ रुग्ण आहेत.\nराज्याच्या रुग्णसंख्येत कोरोनाची बाधा झालेल्या शून्य ते १० वर्षे वयोगटातील बालकांचे प्रमाण ३.६४ टक्के असून रुग्णसंख्या ६ हजार ७४३ आहे.\n११ ते २० वयोगटातील १२ हजार २१७ रुग्ण असून त्याचे प्रमाण\nCoronavirus in MaharashtraMaharashtraHealthमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसमहाराष्ट्रआरोग्य\ncoronavirus: पुन्हा झालेले लॉकडाऊन, निर्बंधांमुळे राज्यातील अर्थकारण बिघडले, रोजगारांवर गदा, उद्योगधंदेही अडचणीत\nमुंबई दिनांक : राज्यमंत्र्यांना अधिकार देणारा चव्हाण पॅटर्न\nसाडेतीन लाख बांधकाम मजूर सरकारी मदतीपासून अजूनही वंचित, लॉकडाऊनमुळे दोन लाख जणांची पुनर्नोंदणी नाही\nमहाविद्यालयांचे शैक्षणिक वर्षही ऑनलाइन पद्धतीने, एटीकेटी, बॅकलॉगबाबत लवकरच निर्णय\n आॅटोमॅटिक मीटर रीडिंगने स्वत:च घ्या अचूक नोंदी\nज्येष्ठ सुलेखनकार कमल शेडगे यांचे निधन\nविलगीकरण केंद्रातून आरोपींनी केले पलायन\n१८ गावे न वगळण्याबाबत आणखी एक याचिका\nकेडीएमसी हद्दीत रुग्ण आढळण्याचे प्रमाण घटले\nपॉझिटिव्ह व निगेटिव्ह रुग्णांसाठी वेगवेगळे कक्ष निर्माण करा\n७१ वर्षांनंतरही उल्हासनगर भकासच\nकोरोनामुळे शिवसेना गटनेते घाडीगावकर यांचा मृत्यू\nसुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवावा की मुंबई पोलिसांकडेच ठेवावा... तुम्हाला काय वाटतं\nमुंबई पोलीस सक्षम cbiकडे देणं आवश्यक\nमुंबई पोलीस सक्षम (203 votes)\ncbiकडे देणं आवश्यक (349 votes)\nकोरोना महामारीच्या अस्ताला सुरुवात \nराम मंदिर पायाभरणीनिमित्त घरोघरी दिवाळी साजरी करा\nसुशांतला न्याय मिळावाच पण शेतकरी आत्महत्येबद्दलही बोला\nअजित दादा पवारना मुख्यमंत्रीपदावर बघण्याची इच्छा\nसुप्रिया सुळे आणि अजित पवार याचं रक्षाबंधन\nपरदेशी कामगारांसाठी कुवैत सरकारचा नवीन मसूदा\nबकरी ईदला कुर्बानी नाही, रक्तदान करा\nगणेश उत्सव नाही पुण्यातील मंडळे सेवा उत्सव करणार\nN95 मास्कचा जन्म कसा झाला \nतरुणीच्या गुप्तांगातून स्वॅब घेतला, नवनीत राणा संतापल्या\nलुटारू नवरी : पहिल्या पतीकडून लुटले 1 कोटी, दुसऱ्याकडून 45 लाख, तिसऱ्यासोबत पळाली अमेरिकेला\n १४ वर्षाच्या मुलीला दारू पाजून नराधमांनी केला गँगरेप\n सीरम इन्स्टिट्य���टनं जाहीर केली लसीची किंमत, फक्त २२५ रुपयांत मिळणार कोरोना लस\nकोरोनानंतर चीनमध्ये एक किडा पसरवतोय नवा व्हायरस, ही आहेत लक्षणं\ncoronavirus: कोरोनाचा मानवी मेंदूवर होतोय असा परिणाम, नव्या संशोधनातून समोर आली धक्कादायक माहिती\nमुख्यमंत्री गेहलोतांकडून भाजपाच्या महाराणींना खास गिफ्ट; काँग्रेस सरकार होणार स्थिर\nShocking: तीन महिन्यांत दहा कलाकारांनी केली आत्महत्या; नाव वाचून बसेल धक्का\nखूशखबर : 10 ऑगस्टपर्यंत येऊ शकते 'रशियन' कोरोना लस; आरोग्य मंत्री म्हणाले, परीक्षण पूर्ण\nमॉडेलिंग सोडून UPSC दिली; ऐश्वर्या श्योराण पहिल्याच फटक्यात IAS बनली\nगुलाबाची कळी कशी हळदीने माखली... पाहा, राणा दग्गुबाती व मिहिका बजाजच्या हळदीचे खास फोटो\nबैरूतमधील स्फोट; १६ जणांना अटक\nवडील पाठपुरावा करीत असताना त्रयस्थांच्या याचिकेची गरज काय\nकेरळात दरड कोसळून १५ ठार, ५६ जण ढिगाऱ्याखाली अडकले\nअल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nपूर्व उपनगरात अखेर व्यापाऱ्यांनी उघडली दुकाने\n'Air India Plane Crash' : केरळमध्ये एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाला भीषण अपघात; १५ जणांचा मृत्यू, १२३ जण जखमी\n'Air India Plane Crash' : विमानाला झालेल्या अपघातात पायलट दीपक साठेंचा मृत्यू; हवाई दलात बजावली होती सेवा\n आता कोकणवासीयांसाठी १० दिवसांचा क्वारंटाइन, शासन आदेश आला\nअपघातात एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाचे दोन तुकडे झाले, पण...\nAir India Express Accident: ...अन् रनवेवरून एअर इंडियाचं विमान दरीत कोसळलं; जाणून घ्या शेवटच्या क्षणांमध्ये काय घडलं\nCoronaVirus News: इस्रायलचे शास्त्रज्ञ मायदेशी परतले; भारताचा मित्र लवकरच 'पॉझिटिव्ह' बातमी देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/maharashtra-government-is-not-interested-in-producing-unconventional-energy-1146615/", "date_download": "2020-08-07T20:41:00Z", "digest": "sha1:WWH7Z55ZM3NPQALGQO3UQJSCSJZWMYHJ", "length": 18766, "nlines": 217, "source_domain": "www.loksatta.com", "title": "अपारंपरिक ऊर्जानिर्मितीत राज्याचा वेग मंद | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nशार्कच्या पिल्लांच्या मासेमारीत वाढ\nसागरी किनारा मार्गचा भराव सुरक्षित\nअपारंपरिक ऊर्जानिर्मितीत राज्याचा वेग मंद\nअपारंपरिक ऊर्जानिर्मितीत राज्याचा वेग मंद\nराज्याची अपारंपरिक ऊर्जानिर्मितीची क्षमता १४ हजार ४०० मेगाव्ॉट असताना केवळ ६ हजार ७०५ मेगाव्ॉट\nझियाऊद्दीन सय्यद and झियाऊद्दीन सय्यद | October 2, 2015 03:43 am\nबदलापूर पूर्व भागात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेला विजेचा लपंडाव थांबता थांबत नसताना महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मात्र हा प्रश्न कायम निकालात काढू असा दावा केला आहे.\nराज्याची अपारंपरिक ऊर्जानिर्मितीची क्षमता १४ हजार ४०० मेगाव्ॉट असताना केवळ ६ हजार ७०५ मेगाव्ॉट इतकीच वीजनिर्मिती करणे महाराष्ट्र ऊर्जा विकास प्राधिकरणाला (महाऊर्जा) शक्य झालेले आहे. राज्य सरकारने नवीन अपारंपरिक ऊर्जानिर्मिती धोरण जाहीर केले असले, तरी प्रकल्प उभारणीला गती मिळू शकलेली नाही.\nपवनऊर्जा, ऊसाच्या चिपाडापासून सहवीजनिर्मिती, कृषी अवशेषांवर आधारित ऊर्जानिर्मिती, लघू जलविद्युत प्रकल्प, शहरी घन आणि द्रव कचऱ्यापासून वीज, औद्योगिक कचऱ्यापासून वीजनिर्मिती, तसेच सौरऊर्जा हे अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत आहेत. यालाच नवीन व नवीकरणीय ऊर्जा स्त्रोतही म्हटले जाते. केंद्र सरकारने या माध्यमातून देशात २०२२ पर्यंत १७५ गिगाव्ॉट वीजनिर्मितीचा विस्तार करण्याचे उद्दिष्ट जाहीर केल्याचे ताज्या अहवालात नमूद आहे. राज्य सरकारने पुढील पाच वर्षांमध्ये एकूण १४ हजार ४०० मेगाव्ॉट क्षमतेचे नवीन व नवीकरणीय ऊर्जेपासून वीजनिर्मितीचे पारेषण संलग्न प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले असले, तरी अनेक प्रकल्प अजूनही कागदांवरच असल्याचे चित्र आहे. राज्याच्या अकराव्या पंचवार्षिक योजनेत अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांपासून ३ हजार ३६० मेगाव्ॉट ऊर्जानिर्मिती अपेक्षित असताना केवळ १ हजार ९३२ मेगाव्ॉट इतकीच ऊर्जानिर्मिती झाली. महाऊर्जाकडून अनेक प्रकल्पांच्या अंमलबजावणीत झालेली दिरंगाई त्यासाठी कारणीभूत ठरल्याचे बोलले जात आहे.\nराज्याची पवन ऊर्जानिर्मिती क्षमता ९ हजार ४०० मेगाव्ॉट असताना आतापर्यंत फक्त ४ हजार ४४१ मेगाव्ॉट क्षमतेचे प्रकल्प स्थापित होऊ शकले आहेत. ऊसाच्या चिपाडापासून सहवीज निर्मितीतही पिछेहाट असून २२०० मेगाव्ॉट क्षमतेपैकी १४१४ मेगाव्ॉट ऊर्जानिर्मिती होत आहे. कृषी अवशेषांवर आधारित ऊर्जानिर्मिती क्षमता ७८१ मेगाव्ॉट असताना फक्त २०० मेगाव्ॉट, लघू जलविद्युत प्रकल्प क्षमता ७३२ मेगाव्ॉटपैकी जलसंपदा विभागाला २८४ मेगाव्ॉटचेच प्रकल्प पूर्ण करता आले आहेत. शहरी घन-द्रव कचऱ्यापासून वीजनिर्मितीच्या बाबतीत तर महाराष्ट्र प्रारंभिक स्तरावरच असून, या माध्यमातू�� २८७ मेगाव्ॉट वीजनिर्मिती होऊ शकते, पण केवळ ३ मेगाव्ॉटचेच दिवे लागले आहेत. औद्योगिक कचऱ्यापासून वीजनिर्मिती क्षमता ३५० मेगाव्ॉटची असताना ३२ मेगाव्ॉटचेच प्रकल्प कार्यान्वित होऊ शकले. राज्यात सौरऊर्जेलाही मोठा वाव आहे, पण आतापर्यंत ३२९ मेगाव्ॉट क्षमतेचेच प्रकल्प स्थापित झाले आहेत. नवीन धोरणात पवन ऊर्जेपासून ५ हजार मेगाव्ॉट, कृषी अवशेष आणि ऊसाच्या चिपाडापासून १ हजार मेगाव्ॉट, ४०० मेगाव्ॉटचे लघू जलविद्युत प्रकल्प, कृषीजन्य अवशेषांपासून ३०० मेगाव्ॉट, औद्योगिक टाकाऊ पदार्थापासून २०० मेगाव्ॉट, तर ७ हजार ५०० मेगाव्ॉट क्षमतेचे सौरऊर्जेपासून वीजनिर्मिती प्रकल्प पाच वर्षांमध्ये पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले असले, तरी पूर्वानुभव लक्षात घेता हे लक्ष्य गाठणे अवघड असल्याचे बोलले जात आहे.\nसौरऊर्जेच्या बाबतीत संपन्नता असताना प्रकल्प उभारणीचे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. त्यामुळे अपेक्षित लक्ष्य गाठता येत नाही, असे चित्र आहे. पवन ऊर्जेच्या बाबतीत क्षमता गाठण्याची मदार खाजगी उद्योजकांवर आहे. लघू जलविद्युत उभारणीच्या बाबतीत उद्योजकांना स्वारस्य नसल्याचे दिसून आले आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nसीमेवरील १४ गावांतील नागरिकांना तेलंगणा सरकारकडून जमिनीचे पट्टे\nकेंद्राच्या धरतीवर राज्यात योजना सुरू करण्याचा अट्टाहास जि.प.च्या मुळावर\nराज्य प्रशासनात आरक्षणावरून ‘वर्ग’संघर्ष\nगावकरीच निवडू शकणार गावाचा सरपंच\nसुशांतच्या मृत्यूपूर्वी काही दिवस आधी रियाने मुंबईत घेतले दोन आलिशान फ्लॅट्स\nश्रुती मोदी आहे तरी कोण सुशांतच्या मृत्यूप्रकरणी CBI ने तिच्या विरोधात दाखल केला गुन्हा\nसुशांत सिंहच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे देण्यास रिया चक्रवर्तीचा विरोध, म्हणाली...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल शंकुतला देवींनी मृत्यूआधी केलेली 'ती' भविष्यवाणी ठरली खरी\nसोनू सूदच्या मदतीचा ओघ कायम; रशियात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना केलं एअरलिफ्ट\nराज्यातील ग्रामीण भागांमधील करोना प्रादुर्भाव चिंताजनक\nकंपनी सेक्रेटरी प्रवेश परीक्षा ऑनलाइन\nदेशात २४ तासांत ६२,५३८ रुग्ण\nमुं���ईतील ७७ टक्के रुग्ण करोनामुक्त\nमशिदीच्या पायाभरणीस जाणार नाही - आदित्यनाथ\nवकील तूर्त अत्यावश्यक सेवेत नाहीत\nऑनलाइन वर्गाना प्राध्यापकांचा विरोध\nतंत्रशिक्षण पदविका प्रवेशप्रक्रिया सोमवारपासून\nमुंबईतील मॉल्समध्ये ‘आरोग्य सेतू’ची ग्राहकांवर सक्ती\nयूपीएससी गुणवंताशी सोमवारी संवाद\n1 परतीच्या पावसाची जोरदार हजेरी\n2 भारती विद्यापीठास दिलेल्या भूखंडाच्या चौकशीची मागणी\n3 न्यायालयाच्या याचिकेवर आरोग्य खात्याचे दुर्लक्ष\nअजित पवार मनसे नगरसेवकावर भडकले; म्हणाले, \"आमचे चार मंत्री करोना पॉझिटिव्ह आलेत\"X\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nपरदेश शिष्यवृत्तीसाठी इच्छुक विद्यार्थ्यांना धनंजय मुंडेंच्या निर्णयामुळे मोठा दिलासा\nखासगी रुग्णालयांकडून होणारी अवाजवी शुल्क आकारणी रोखणार भरारी पथके\n‘ग्रीन अर्थ ऑर्गनायझेशन’चे वृक्ष लागवडीच्‍या क्षेत्रातील कार्य अनुकरणीय – आ. सुधीर मुनगंटीवार\nप्रथम वर्ष प्रवेशापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा\nपंढरपूर शहरात संचारबंदीची कडक अंमलबजावणी\nगणपतराव देशमुख यांना आबासाहेब वीर पुरस्कार जाहीर\n‘त्या’ वक्तव्याप्रकरणी इंदुरीकर महाराजांना न्यायालयाकडून तूर्तास दिलासा\nजिल्हा काँग्रेसमध्ये नेतृत्व बदलाच्या हालचाली\nएकनाथ खडसेंनाही महावितरणचा ‘शॉक’, पाठवलं १ लाख ४ हजार रुपयांचं वीज बिल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A4%B2/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%9D%E0%A5%80_%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE", "date_download": "2020-08-07T20:44:46Z", "digest": "sha1:VHDXOAKVT5JRRBIBGI6JRMASVHAOFFVV", "length": 7326, "nlines": 88, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "या पृष्ठासंबंधीचे बदल - विकिपीडिया", "raw_content": "\n← साचा:झी मराठीवरील मालिका\nहे पृष्ठ एखाद्या विशिष्ट पानाशी, (किंवा एखाद्या विशिष्ट वर्गात असणाऱ्या पानांशी), जोडलेल्या पानांवरील बदल दर्शविते.एखाद्या वर्गातील पाने पाहाण्यासाठी तो वर्ग लिहा आपल्या निरीक्षणसूचीत ही पाने ठळक दिसतील.\nअलीकडील बदलांसाठी पर्याय मागील १ | ३ | ७ | १४ | ३० दिवसांतील ५० | १०० | २५० | ५०० बदल पाहा.\nप्रवेश केलेले सदस्य लपवा | अनामिक सदस्य लपवा | माझे बदल लपवा | सांगकामे(बॉट्स) दाखवा | छोटे बदल लपवा | दाखवा पान वर्गीकरण | दाखवा विकिडाटा\n०२:१४, ८ ऑगस्ट २०२० नंतर केले गेलेले बदल दाखवा.\nनामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा सहभागी नामविश्वे\nपृष्ठ नाव: याऐवजी दिलेल्या पानाला जोडलेल्या पानांवरील बदल दाखवा\n(नवीन पानांची यादी हे सुद्धा पहा)\n$1 - छोटे बदल\nया पानाचा आकार इतक्या बाइटस् ने बदलला\nमाझ्या नवऱ्याची बायको‎ १४:१२ +१२५‎ ‎43.242.226.40 चर्चा‎ →‎कलाकार खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन\nतुझ्यात जीव रंगला‎ १४:१० +५२९‎ ‎43.242.226.40 चर्चा‎ →‎कलाकार खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन\nझी मराठी‎ १४:०२ +४९‎ ‎43.242.226.40 चर्चा‎ खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन संदर्भ क्षेत्रात बदल.\nचला हवा येऊ द्या‎ १३:२४ +३०७‎ ‎43.242.226.40 चर्चा‎ खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन\nझी मराठी‎ १३:२१ +१४५‎ ‎43.242.226.40 चर्चा‎ →‎कथाबाह्य कार्यक्रम खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन\nहोणार सून मी ह्या घरची‎ १८:२१ +२५३‎ ‎43.242.226.13 चर्चा‎ खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन\nझी मराठी‎ १६:४६ +२०२‎ ‎43.242.226.13 चर्चा‎ →‎विशेष मालिका खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन\nझी मराठी‎ १६:२७ +३‎ ‎43.242.226.13 चर्चा‎ →‎मालिका खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन\nचला हवा येऊ द्या‎ १३:०१ +३१७‎ ‎43.242.226.13 चर्चा‎ खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन\nचला हवा येऊ द्या‎ १२:५६ ०‎ ‎43.242.226.13 चर्चा‎ खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन\nमाझ्या नवऱ्याची बायको‎ १२:४८ +४०९‎ ‎43.242.226.13 चर्चा‎ →‎कलाकार खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.newsmasala.in/2018/08/blog-post_3.html", "date_download": "2020-08-07T21:19:01Z", "digest": "sha1:ZMAVSG4X7ZTZGSEUQ2RG4VN3AJ7FXSNA", "length": 17562, "nlines": 95, "source_domain": "www.newsmasala.in", "title": "राज्याचे आरोग्य विभाग आयुक्त संजीव कुमार यांनी दिले निर्देश-मातामृत्यू व बालमृत्यू कमी करणे तसेच अनेमिया व हिमोग्लोबिन वाढविण्यावर भर द्यावा !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!", "raw_content": "\nराज्याचे आरोग्य विभाग आयुक्त संजीव कुमार यांनी दिले निर्देश-मातामृत्यू व बालमृत्यू कमी करणे तसेच अनेमिया व हिमोग्लोबिन वाढविण्यावर भर द्यावा सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- ऑगस्ट ०३, २०१८\nनाशिक (३)::- मातामृत्यू व बालमृत्यू कमी करणेसाठी आरोग्य केंद्र व उपकेंद्र यामध्ये कमीत-कमी प्रसूती करून जास्तीत जास्त प्रसूती ग्रामीण रुग्णालयात करण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच आरोग्य विभागाच्या वतीने अनेमिया व हीमोग्लोबिन वाढविण्यावर अधिक भर देण्यासाठी नियोजनानुसार काम करण्याचे निर्देश राज्याच्या आरोग्य विभागाचे आयुक्त संजीव कुमार यांनी केले.\nशासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांची विभागीय बैठक आज जिल्हा परिषदेच्या रावसाहेब थोरात सभागृहात आरोग्य विभागाचे आयुक्त संजीव कुमार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी संजीव कुमार यांनी विविध विषयांचा आढावा घेताना मातामृत्यू व बालमृत्यू याकडे अधिक लक्ष देवून काम करण्याच्या सूचना सर्व उपस्थिताना केल्या. घरी प्रसूती होत असल्याने माता तसेच बाल मृत्यूचे प्रमाण वाढते त्यामुळे एकही प्रसूती घरी होणार नाही यासाठी सर्व आरोग्य यंत्रणेने दक्ष राहून काम करावे असेही ते म्हणाले.\nयावेळी जास्त प्रसूती केलेल्या नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी व नांदगाव तसेच जळगाव जिल्ह्यातील चोपडा या ग्रामीण रुग्णालयांचा यावेळी संजीव कुमार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ नरेश गिते यांनी नाशिक जिल्ह्यात मातामृत्यू व बालमृत्यू कमी करणेसाठी प्रभावी नियंत्रण करण्यात येत असून अनेमिया व हीमोग्लोबिन याबाबतदेखील चांगले काम करण्यात येईल असे आश्वासन आयुक्त संजीव कुमार यांना दिले.\nआढावा बैठकीस अतिरिक्त अभियान संचालक डॉ सतीश पवार, सह संचालक डॉ शशीकांत जाधव, सहायक संचालक अनिरुद्ध देशपांडे, डॉ एन. डी. देशमुख, नाशिक मंडळाचे उपसंचालक डॉ सुरेश जगदाळे,डॉ आर. बी निगडे, डॉ महेंद्र जगताप, जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ विजय डेकाटे यांच्यासह नाशिक विभागातील सर्व जिल्ह्यांचे जिल्हा शल्य चिकिस्तक, जिल्हा आरोग्य अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक, जिल्हा माता संगोपन अधिकारी आदि उपस्थित होते.\nया ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट\nजिल्हा परिषदेत कोरोनाचा शिरकाव सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- जून १९, २०२०\nजिल्हा परिषदेत कोरोनाचा शिरकाव नासिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी जिल्ह्यातील कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर आपल्या यंत्रणेमार्फत राबविण्यात येत असलेल्या उपाययोजना कौतुकास्पद आहेत, कोरोनाच्या संक्रमणात देशभरात रक्तादान करणाऱ्यांचे प्रमाण घटले यांतही नासिक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर व मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी राबविलेल्या रक्तदान शिबिराची महाराष्ट्र सरकारने दखल घेतली मात्र चांगले कार्य घडत असताना कोरोनाच्या शिरकावाने गालबोट लागले. कोरोनाचा शिरकाव कसा व कोठून होईल हे जागतिक आरोग्य संघटनाही ठामपणे सांगू शकत नाही, सर्वांनी वैयक्तिक पातळीवर काळजी घेणे महत्त्वाचे आहे असे या घटनेवरून दिसून येते.\nनासिक जिल्हा परिषदेच्या एका विभागातील कर्मचारी आज कोरोना संक्रमित आढळून आल्याने खळबळ माजली. यामुळे सदर विभागाच्या सर्वांची प्राथमिक चाचणी घेण्यात आली तसेच दहा दिवस विभागातील सर्वांना होमक्वारंटाईन होण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी दिल्यात न्यूज मसालाचे आवाहन ::-सर्वसामान्य जनतेने अतिमहत्त्वाच्या …\nमुख्यमंत्र्यांना दिली संपाची नोटीस ८ जानेवारीला देशव्यापी संप ८ जानेवारीला देशव्यापी संप अनेक प्रलंबित मागण्यांसाठी तब्बल २ कोटी कर्मचारी उतरणार संपात अनेक प्रलंबित मागण्यांसाठी तब्बल २ कोटी कर्मचारी उतरणार संपात सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- डिसेंबर २२, २०१९\nराज्य सरकारी निमसरकारी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांचा ८ जानेवारी २० रोजी देशव्यापी संप...\nमा.मुख्यमंत्री यांना दिली संपाची नोटीस ... नासिक::-अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी समन्वय समितीने २००५ नंतर नियुक्त झालेले राज्यातील कर्मचाऱ्यांना अंशदाई पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करणे, राज्यातील ३० टक्के रिक्त पदे तात्काळ भरून बेरोजगारी कमी करणे, बक्षी समितीचा दुसरा खंड अहवाल प्रसिद्ध करणे,\nकेंद्राप्रमाणे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सर्व वेतन भत्ते लागू करणे, जानेवारी १९ महागाई भत्त्याची थकबाकी व जुलै १९ पा��ून महागाई भत्ता लागू करणे, अनुकंपा तत्त्वावरील नोकरीसाठी निधन पावलेल्या कर्मचाऱ्यांचे वारस वणवण फिरत आहे तरी अनुकंपा वरील रिक्त पदे तात्काळ भरणे, पाच दिवसाचा आठवडा व निवृत्तीचे वय ६० वर्षे करणे, महिलां कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे दोन वर्ष बाल संगोपन रजा मंजूर करणे, जिल्हा परिषद क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहत असल्याबाबत ग्रामसभा ठराव अनिवार्य केल्याचा ९सप्टेंबर १९ चा ग्रामविकास विभागाचा शासन आदेश रद्द करणे, खाजगी कंत्राटी धोरण रद्द करणे, आदी मागण्यांबाब…\n प्रश्न- सगळे इतकी वर्ष कोठे होती पावसाळ्यात छत्र्या उगवतात तसे आंदोलने, बैठका, निवेदने देण्याचा विरोधकांना उत आला आहे पावसाळ्यात छत्र्या उगवतात तसे आंदोलने, बैठका, निवेदने देण्याचा विरोधकांना उत आला आहे जिल्हा परिषद सदस्याने मंत्रालयातील पाठपुराव्याचा पुरावाच जनतेला सादर केला जिल्हा परिषद सदस्याने मंत्रालयातील पाठपुराव्याचा पुरावाच जनतेला सादर केला क्रियाशील कोण आमदार आहेत क्रियाशील कोण आमदार आहेत सविस्तर जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- जुलै १२, २०२०\nन्यूज मसाला सर्विसेस निसाका, रासाका बनकराच्या पाठपुराव्या बाबत हा घ्या पुरावा- जिल्हा परिषद सदस्य सिद्धार्थ वनारसे पावसाळ्यात छत्र्या उगवतात त्या प्रमाणे सध्या रासाका व निसाका बाबत आंदोलने, बैठका, निवेदने देण्यासाठी विरोधकांना उत आला आहे परंतू सगळे इतकी वर्षं कोठे होती परंतू सगळे इतकी वर्षं कोठे होती आमदार दिलीप बनकर यांनी निसाका व रासाकाचा प्रश्न मार्गी लावला असताना यांचे श्रेय फक्त बनकरांना जाऊ नये यासाठी विरोधकांची भुईफोड आमदार दिलीप बनकर यांनी निसाका व रासाकाचा प्रश्न मार्गी लावला असताना यांचे श्रेय फक्त बनकरांना जाऊ नये यासाठी विरोधकांची भुईफोड नासिक::-निफाड तालुक्यात सध्या पावसाळ्यात पावसापेक्षा निसाका व रासाका बाबत सोशल मीडिया व विविध दैनिकांमधून हे दोन्ही साखर कारखाने सुरू होण्या बाबत पाऊस बरसावा तशा बातम्या विद्यमान आमदार दिलीप बनकर यांच्या विषयी बरसत असल्याने जनतेत व ऊस‌ उत्पादक शेतकरी, कामगार यांनी गत पाच वर्ष व मागील काही वर्षांपासून सर्वांचा अनुभव घेतला असल्याने थोडा धीर धरत आमदार दिलीप बनकर यांचा ही अनुभव घ्यावा, \"सब्र का फल मीठा होता है\" अशा शब्दां��� टिकाकारांना चांदोरी जिल्हा परिषद गटाचे जिल्हा परिषद सदस्य सिध्दार्थ वनारसे यांनी सल्ला देत विद्यमान आमदारांना नऊ महिनेच झाले आहेत, आ…\nMichael Elkan द्वारे थीम इमेज\nपंधरा वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात आहे, ऋततपाखरं व आनंदी नासिक या साप्ताहिकाचे संपादक पद सांभाळले व आता \"न्यूज मसाला\" हे साप्ताहिक २०१२ पासून प्रकाशित करीत आहे.\nअधिक दर्शवा कमी दर्शवा\nअधिक दर्शवा कमी दर्शवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/964050", "date_download": "2020-08-07T21:39:38Z", "digest": "sha1:HZMS6GUMYLCXPBXHZ2XDFDJ5FWRX4KFJ", "length": 2458, "nlines": 44, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"बॉस्निया आणि हर्झगोव्हिना\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"बॉस्निया आणि हर्झगोव्हिना\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nबॉस्निया आणि हर्झगोव्हिना (संपादन)\n१३:२२, २८ मार्च २०१२ ची आवृत्ती\n२८ बाइट्सची भर घातली , ८ वर्षांपूर्वी\n२३:०४, १८ मार्च २०१२ ची आवृत्ती (संपादन)\nEmausBot (चर्चा | योगदान)\n१३:२२, २८ मार्च २०१२ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nAvocatoBot (चर्चा | योगदान)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.my-ip-is.com/34.201.59.169", "date_download": "2020-08-07T20:54:07Z", "digest": "sha1:TVWTRC4223D2XPTSBXYC5ATJ7ZETQYTG", "length": 7285, "nlines": 46, "source_domain": "mr.my-ip-is.com", "title": "माझे आयपी काय आहे, मायप वर आपला पत्ता IPv4 IPv6 दशांश. 34.201.59.169", "raw_content": "\nआयएसपी यादी IPV6 अनुकूलन स्पीड टेस्ट रोमन अंकांमध्ये तुमचा आयपी IPv4 आणि IPv6 पीएचपी सबनेट कॅल्क्युलेटर भौगोलिक स्थान\nव्हीपीएन काय आहेVLAN काय आहेसोशल इंजिनियरिंग अटॅक टाळण्यासाठी 8 मार्गएंटरप्राइज वायरलेस नेटवर्क सुरक्षित करण्यासाठी व्हीपीएन वापरणेलिंकिज़ डब्ल्यूआरटीएक्सएनएक्सजी वायरलेस जी ब्रॉडबँड राउटर सुरक्षित करणे\nया आयपी पत्त्याची पूर्वी शोध घेण्यात आली आहे:\nआपला आयपी पांढर्या सूचीत घेण्यासाठी फक्त तांत्रिक व्यक्ती किंवा मुलीसह सामायिक करा. आपल्या आयपी सामायिक करण्यासाठी फक्त बटनांपैकी एकावर क्लिक करा.\nLOC अॅशबर्न युनायटेड स्टेट्स\nआरईजीः व्हर्जिनिया अमेरिका / न्यू_यॉर्क\nजीपीएस अक्षांश निर्देशित करते: 39.0438 (39 ° 2 '37.68 \") रेखांश: -एक्सNUMएक्स (-77.4874 ° 77' 29\").\nवापरलेले उपकरण एक आहे डेस्कटॉप नावासह विंडोज डेस्कटॉप, विंड���ज एक्सएमएक्स (10) वर चालत, मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशनने तयार केले. वापरलेला ब्राउझर आहे Chrome आवृत्ती 71 by गुगल इंक.\nमाझे आईपी काय आहे\nमायप वर आईपी आयपी तुमचा पत्ता IPv4 IPv6 दशांश\nमाझे आयपी ipxXX काय आहे\nआपला आयपी पत्ता 34.201.59.169 आहे. माय-ip-is.com शोधण्याकरिता सुलभ असू शकते आयपी पत्तेशोधण्यासाठी, भौगोलिक स्थान आयपी अॅड्रेस, प्रॉक्सी तपासणी, ईमेल ट्रेसिंग आणि ब्लॅकलिस्ट चेक. नवीनः आमच्याबरोबर इंटरनेटची स्पीड तपासा स्पीड टेस्ट.\nरोमन अंकांमध्ये आपली आयपी जाणून घेऊ इच्छिता आपली तपासणी करा रोमन अंक IP.\nमाझे आईपी काय आहे in रोमन अंक.\nआयपी पत्ता काय आहे\nइंटरनेट प्रोटोकॉल अॅड्रेस (किंवा आयपी ऍड्रेस / मायिप) हा एक अद्वितीय पत्ता आहे जो स्वतःला ओळखण्यासाठी आणि आयपी नेटवर्कमधील इतर डिव्हाइसेससह संप्रेषण करण्यासाठी वैयक्तिक संगणक, टॅब्लेट आणि स्मार्टफोन सारख्या डिव्हाइसेसचे संगणन करतो. आयपी नेटवर्कशी कनेक्ट केलेले कोणतेही डिव्हाइस नेटवर्कमध्ये एक अनन्य आयपी पत्ता असणे आवश्यक आहे. एखादे IP पत्ता रस्त्याच्या पत्त्याशी किंवा टेलिफोन नंबरशी संबंधित आहे ज्याचा वापर एखाद्या विशिष्ट घटकास ओळखण्यासाठी केला जातो. आज आयपी पत्त्यांच्या दोन आवृत्त्या आहेत, तथापि आपला संगणक नेहमी इंटरनेटशी संप्रेषण करण्यासाठी एक पत्ता वापरत आहे. त्यांना IPV4 आणि IPV6 (आयपी आवृत्ती 4 आणि आयपी आवृत्ती 6).\nआयपी चिकन - काय आहे मायिप पत्ता माझे आयपी: 34.201.59.169 आहे. आपला आयपी शोधा.\nमाय-आईपी / माझे आईपी आणि मायिप, मायिप अनुकरणीय आहेत.\nया आयपी - 34.201.59.169 बद्दल भौगोलिक स्थान माहिती\nLOC: अॅशबर्न युनायटेड स्टेट्स\nआरईजीः व्हर्जिनिया अमेरिका / न्यू_यॉर्क\nमाझे काय आहे आयपी पत्ता माझे आयपी हे आहे: 34.201.59.169 आपले आयपी तपासा.\nमाय-ip-is.com ही एक सेवा आहे जी आपला IP पत्ता आणि काही अधिक माहिती प्रदान करते.\nआयपी पत्त्यांवर अधिक जाणून घ्या माझे आईपी आहे विकीपीडियावर. अधिक DNS साधने वर आढळू शकते MXcorrect.com\nमाझे आईपी सर्व भाषांमध्ये उपलब्ध आहे पहा मायइप मुख्यपृष्ठ भाषा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida-news/irfan-pathan-named-rahul-dravid-as-his-favourite-captain-scsg-91-2176124/", "date_download": "2020-08-07T22:11:58Z", "digest": "sha1:AWA4NPJ2ZEEC6KZ25VX75FBHB2MPUS4Q", "length": 18705, "nlines": 213, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Irfan Pathan named Rahul Dravid as his favourite captain | “…म्हणून राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली खेळायला जास्त आवडायचं”; इरफान पठाणचा खुलासा | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nशार्कच्या पिल्लांच्या मासेमारीत वाढ\nसागरी किनारा मार्गचा भराव सुरक्षित\n“…म्हणून राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली खेळायला जास्त आवडायचं”; इरफान पठाणचा खुलासा\n“…म्हणून राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली खेळायला जास्त आवडायचं”; इरफान पठाणचा खुलासा\n\"सौरभ गांगुलच्या नेतृत्वाखाली मी पदार्पण केलं, धोनीने सगळंच मिळवलं आहे तरी...\"\nलोकसत्ता टीम, लोकसत्ता टीम and लोकसत्ता टीम | June 1, 2020 05:16 pm\nइरफान पठाण आणि राहुल द्रविड (फोटो: एएफपी)\nभारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण याने सर्वोत्तम भारतीय कर्णाधार म्हणून राहुल द्रविडचे नाव घेतलं आहे. एकीकडे महेंद्र सिंग धोनी आणि सौरभ गांगुलीसारख्या कर्णधारांना भारतीय क्रिकेट इतिहासामधील सर्वोत्तम कर्णधार म्हटले जात असतानाच पठाणने मात्र राहुलचं नाव घेण्यामागे एक खास करणार असल्याचं सांगितलं आहे. इतकचं नाही तर राहुलसाठी आपण जीव द्यायलाही तयार असल्याचं मत इरफानने व्यक्त केलं आहे.\nइरफान पठाणने २००३ साली सौरभ गांगुली कर्णधार असतानाच भारतीय क्रिकेट संघात प्रवेश केला. त्यानंतर २००४ ते २००७ द्रविडने ११ कसोटी सामने आणि ३७ एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केलं. २००७ साली इरफानसहीत भारतीय संघ विश्वचषक स्पर्धाही द्रविडच्या नेतृत्वाखालीच खेळला. द्रविड हा सतत खेळाडूंशी चर्चा करायचा. त्यामुळे याचा खेळाडूंना फायदा व्हायचा असं इरफान सांगतो. २००७ साली भारत गट फेरीमध्येच विश्वचषक स्पर्धेबाहेर पडला होता. श्रीलंका आणि बांग्लादेशकडून झालेल्या पराभवामुळे भारत स्पर्धेमध्ये फार काळ टिकू शकला नाही. याच विश्वचषकाच्या आठवणींना इरफानने नुकताच एका मुलाखतीमध्ये उजाळा दिला. त्यावेळी त्याने द्रविडच्या नेतृत्वाखाली खेळता मैदानावरील प्रत्येक क्षणाचा आनंद घेतल्याचे इरफानने सांगितले.\n“दादा (सौरभ गांगुली) माझा पहिला कर्णधार होता. त्याने मला भरपूर पाठिंबा दिला. अनिल कुंबळेनेही भारतीय संघाचे आणखीन काही सामन्यांमध्ये चांगले नेतृत्व केले असते. धोनीने तर कर्णधार म्हणून सर्वकाही मिळवलं आहे. मात्र असं असलं तरी मला द्रविडच्या नेतृत्वाखाली खेळायला जास्त आवडायचं. यामागील मुख्य कारण म्हणजे द्रविडच्या नेतृत्वाखाली खेळताना तो प्रत्येक खेळाडूनशी योग्य पद्धती��े संवाद साधायचा,” असं मत इरफानने ‘स्पोर्टस तक’शी इन्स्टाग्राम लाइव्हमध्ये बोलताना व्यक्त केलं.\n२००७ साली विश्वचषक स्पर्धेमध्ये भारतीय संघ अनपेक्षितपणे बाहेर पडल्यानंतर संयम राखण्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या द्रविडची खरी कसोटी होती. मात्र त्यावेळेसही त्याने खेळाडूंवर ताण येऊ नये याची काळजी घेतली. द्रविड संघातील सर्व खेळाडूंना थोडं हलकं वाटावं म्हणून चित्रपट पहायला घेऊन गेला होता. त्यावेळी माझ्याबरोबरच तरुण धोनीही संघामध्ये होता अशी आठवण इरफानने सांगितली. “२००७ मध्ये आम्ही विश्वचषक स्पर्धेतून बाहेर गेल्याने निराश होऊन आमच्या आमच्या रुममध्ये बसलो होतो. त्याचवेळी त्याने सर्वांना फोन केला आणि आपण थ्री हड्रेड चित्रपट पहायला जात असल्याचं आम्हाला सांगितलं,” असं इरफान म्हणाला. “अनेकजण द्रविडच्या नेतृत्वाबद्दल बोलतच नाही. आम्ही त्याच्या नेतृत्वाखाली खेळतानाच धावांचा विक्रमी पाठलाग केला होता,” अशी आठवही इरफानने द्रविडच्या नेतृत्व गुणांबद्दल बोलताना सांगितली.\nइरफानने त्याला आणि धोनीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये यशस्वी वाटचाल करण्यासाठी द्रविडने कशाप्रकारे प्रेरणा दिली यासंदर्भातही माहिती दिली. द्रविडने दिलेल्या प्रेरणेमुळे आम्हाला आमच्या क्षेत्रात वाटचाल करण्यासाठी फायदा झाला. द्रविडने आम्हाला पराभवाचे दु:ख आणि निराशा विसरण्यासाठी मदत केली असंही इरफानने सांगितलं.\n“इरफान हा जगाचा अंत नाही. तू सध्या खूप क्रिकेट खेळत आहेस आणि भविष्यातही खेळशील. आपण हारलो हे दुर्देवीच आहे. मात्र तू आणि धोनी भारतीय संघासाठी खूप काळ क्रिकेट खेळाल, असं द्रविड मला म्हणाला होता. त्याच्या त्या शब्दांमुळे आम्हाला ऊर्जा मिळाली होती,” असं इरफानने सांगितलं. द्रविडने त्याच्या कारकीर्दीमध्ये २५ कसोटी सामने आणि ७९ एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केलं.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nसुशांतच्या मृत्यूपूर्वी काही दिवस आधी रियाने मुंबईत घेतले दोन आलिशान फ्लॅ���्स\nश्रुती मोदी आहे तरी कोण सुशांतच्या मृत्यूप्रकरणी CBI ने तिच्या विरोधात दाखल केला गुन्हा\nसुशांत सिंहच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे देण्यास रिया चक्रवर्तीचा विरोध, म्हणाली...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल शंकुतला देवींनी मृत्यूआधी केलेली 'ती' भविष्यवाणी ठरली खरी\nसोनू सूदच्या मदतीचा ओघ कायम; रशियात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना केलं एअरलिफ्ट\nराज्यातील ग्रामीण भागांमधील करोना प्रादुर्भाव चिंताजनक\nकंपनी सेक्रेटरी प्रवेश परीक्षा ऑनलाइन\nदेशात २४ तासांत ६२,५३८ रुग्ण\nमुंबईतील ७७ टक्के रुग्ण करोनामुक्त\nमशिदीच्या पायाभरणीस जाणार नाही - आदित्यनाथ\nवकील तूर्त अत्यावश्यक सेवेत नाहीत\nऑनलाइन वर्गाना प्राध्यापकांचा विरोध\nतंत्रशिक्षण पदविका प्रवेशप्रक्रिया सोमवारपासून\nमुंबईतील मॉल्समध्ये ‘आरोग्य सेतू’ची ग्राहकांवर सक्ती\nयूपीएससी गुणवंताशी सोमवारी संवाद\n1 खेलरत्न पुरस्कारासाठी रोहितची शिफारस; याआधी ३ क्रिकेटपटूंना मिळालाय हा सन्मान, जाणून घ्या…\n2 “धोनी हल्ली झोपेत PUBG बद्दल बडबडतो”\n3 सचिनची बॅटिंग बघण्यासाठी रैनानं मारली होती शाळेला दांडी\nअजित पवार मनसे नगरसेवकावर भडकले; म्हणाले, \"आमचे चार मंत्री करोना पॉझिटिव्ह आलेत\"X\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\n“पाकिस्तानी क्रिकेटपटू काहीही बडबड करतात”\nT20 World Cup 2021 चे यजमानपद भारताकडेच\nभारतीय हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग करोना पॉझिटिव्ह\nIPL 2020 : विराटसोबत खेळण्याबाबत फिंच म्हणतो…\n…म्हणून ३७व्या वर्षीही हा खेळाडू खेळतोय क्रिकेट\nIPL 2020 : मोठ्या विश्रांतीनंतर धोनी सरावासाठी मैदानात\n अब्बासने ‘असा’ उडवला स्टोक्सचा त्रिफळा\nT20 : हा आहे ‘टीम इंडिया’कडून हॅटट्रिक घेणारा एकमेव गोलंदाज\n२०२१च्या ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी रस्सीखेच", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/marathi-news-rahi-sarnobat-conferred-arjun-award-sports-ministry-3202", "date_download": "2020-08-07T21:19:26Z", "digest": "sha1:IMXNEVSCWVYKNF7WAA3LRVZMD2ZIQLY6", "length": 8005, "nlines": 130, "source_domain": "www.saamtv.com", "title": "राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार जाहीर | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nराही सरनोबतला अर्जुन पुरस्कार जाहीर\nराही सरनोबतला अर्जुन पुरस्कार जाहीर\nराही सरनोबतला अर्जुन पुरस्कार जाहीर\nगुरुवार, 20 सप्टेंबर 2018\nकोल्हापूर - आंतरराष्ट्रीय नेमबाज राही सरनोबत हिला केंद्र सरकारचा अर्जुन पुरस्कार आज जाहीर झाला. तसा मेल तिला मिळाल्याचे तिच्या कुटुंबियांनी सांगितले.\nहा पुरस्कार मिळविणारी ती कोल्हापुरातील पाचवी खेळाडू आहे. यापूर्वी हा पुरस्कार राष्ट्रीय टेबल टेनिसपटू शैलजा साळोखे, हिंदकेसरी गणपतराव आंदळकर, सुवर्णकन्या तेजस्विनी सावंत, गोल्डन बॉय वीरधवल खाडे यांना मिळाला आहे.\nकोल्हापूर - आंतरराष्ट्रीय नेमबाज राही सरनोबत हिला केंद्र सरकारचा अर्जुन पुरस्कार आज जाहीर झाला. तसा मेल तिला मिळाल्याचे तिच्या कुटुंबियांनी सांगितले.\nहा पुरस्कार मिळविणारी ती कोल्हापुरातील पाचवी खेळाडू आहे. यापूर्वी हा पुरस्कार राष्ट्रीय टेबल टेनिसपटू शैलजा साळोखे, हिंदकेसरी गणपतराव आंदळकर, सुवर्णकन्या तेजस्विनी सावंत, गोल्डन बॉय वीरधवल खाडे यांना मिळाला आहे.\nउपजिल्हाधिकारी पदावर कार्यरत असलेल्या राहीने नेमबाजीमध्ये सातत्य राखत यंदा जकार्ता येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले. त्यानंतर तिची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस झाली होती. हा पुरस्कार तिला मिळणार का, याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. तिला पुरस्कार मिळाल्याचे जाहीर होताच क्रीडाप्रेमींत आनंदोत्सव झाला.\nप्रसिध्द कोरिओग्राफर सरोज खान यांचं निधन\nमुंबई- सरोज खान यांनी २ हजारांहून अधिक गाण्यांचं नृत्य दिग्दर्शन केलं होतं....\nपुणे - गेल्या चार-पाच दिवसांपासून शहर परिसरात रात्रीचा गारठा जाणवत आहे. काही...\nचक्क एका पुरुषाला ‘जगातील सर्वोत्कृष्ट आई’चा पुरस्कार मिळणार आहे.\nमुल दत्तक घेताना कोणताही पालक एका सुदृढ बाळाची निवड करेल, पण पुण्याच्या आदित्य...\n'बोन्साय'मध्ये जगातील पहिली डॉक्टरेट पदवी मिळवणाऱ्या प्राजक्ता काळे\nपुणे : भारताची प्राचीन कला म्हणून ओळख असलेली वामन वृक्ष कला आणि नंतर...\nआर. आर. पाटील यांच्या नावाने सुंदर गाव पुरस्कार योजना\nग्रामविकास विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या स्मार्ट ग्राम योजनेस आता ‘आर. आर. (...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokbharatnews.com/?p=13461", "date_download": "2020-08-07T21:06:23Z", "digest": "sha1:3ZNXNUIVCOQFMOZ3X2FYDSBLNC5KLA56", "length": 9898, "nlines": 73, "source_domain": "lokbharatnews.com", "title": "रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांच्या वतीने अक्कलकोट मध्ये डबरे गल्ली येथे गरजू लोकांना अन्नधान्य वाटप", "raw_content": "\nसंपादक ज्ञानेश्वर डोईजड व सहसंपादक – वैजनाथ स्वामी\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांच्या वतीने अक्कलकोट मध्ये डबरे गल्ली येथे गरजू लोकांना अन्नधान्य वाटप\nMay 22, 2020 ज्ञानेश्वर डोईजड - संपादक\nअक्कलकोट : रुद्रय्या स्वामी\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी लोकभारत न्युजच्या फेसबुक पेज ला लाईक करा\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले साहेब यांच्या आदेशाने आणि राज्याचे सरचिटणीस तथा माजी राज्यमंत्री राजाभाऊ सरवदे यांच्या आदेशानुसार रिपाईचे अक्कलकोट तालुका अध्यक्ष अविनाश मडिखांबे यांच्या वतीने अक्कलकोट शहरात प्रभाग क्रमांक सात मधील डबरे गल्ली येथील गोरगरीब गरजू नागरिकांना अन्नधान्याचे वाटप शिवसेना शहरप्रमुख योगेश पवार यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.\nयावेळी रिपाइंचे तालुका अध्यक्ष अविनाश मडीखांबे, सचिन विभुते, शुभम मडिखांबे, दत्तात्रय जाधव, पिंटू जाधव, प्रताप यादव, श्रेयश थोरात, राकेश यादव, विरुपक्ष माने,पुट मडिखांबे, बंटी मडिखांबे, वकील मडिखांबे, धनंजय मडिखांबे, उज्वल मडिखांबे, अजय मडिखांबे, रोहित वाघमारे आदी उपस्थित होते.\nयावेळी प्रत्येकी गहू, तांदूळ, तुरदाळ, साखर इत्यादी जिवनाश्यक वस्तू वाटप करण्यात आले.\nत्यामुळे डबरे गल्लीतील सर्व नागरिकांनी अविनाश मडीखांबे यांच्या कार्याचे कौतुकास्पद करून अभिनंदन केले. यावेळी बोलताना शिवसेनेचे शहर प्रमुख योगेश पवार म्हणाले की लॉकडाऊनच्या परिस्थितीत गोरगरिबांची जेवणाची सोय होत नव्हती ते चिंतेत असताना त्यांच्या मदतीला धावून अविनाश मडीखांबे यांनी सर्वाचे पोटभर जेवणाची सोय केल्याने मडिखांबे यांचे अभिनंदन व कौतुक केले.\nशेवटी बोलताना रिपाइंचे तालुका अध्यक्ष अविनाश मडीखांबे यांनी म्हणाले की माझ्या हातून जेवढे शक्य होता होईल तेवढे प्रयत्न करुन मी लॉकडाउनच्या परीस्थितीत आपण���स मदत करण्याचे आश्वासन दिले व शहरातील दानशुर व्यक्ती व सामाजिक संस्थांनी देखील पुढाकार घेऊन उपासमारीने बेहाल असणाऱ्या कुटुंबांना मदत करण्याचे आवाहन केले आहे.\nपंचायत समिती शिक्षण विभागाची ऑनलाइन झूम मिटिंग संपन्न\nअक्कलकोट मध्येही महाराष्ट्र बचाओ चा नारा\nसोलापूर मध्ये आज तब्बल 50 रूग्ण वाढले\nMay 18, 2020 ज्ञानेश्वर डोईजड - संपादक\nकोरोना विषाणूचा संसर्ग पसरू नये म्हणून नरसिंगवाडी येथे शेतकऱ्यांना मोफत मास्क वाटप.\nMarch 20, 2020 ज्ञानेश्वर डोईजड - संपादक\nमहिला दिनानिमित्त मुक्रमाबाद पोलिस स्टेशन तर्फे महिलांचा सन्मान\nMarch 9, 2020 ज्ञानेश्वर डोईजड - संपादक\nशिवशंकर स्वामी यांनी जन्मदिनी वृक्षारोपण करून जन्मदिवस कोरोना योधांना समर्पित केले\nप्रधानमंत्री आवास योजनेचे प्रपत्र ड च्या लाभार्थ्यांची आधार लिंक सुरु करा – डॉ.रणजीत काळे\nखा.प्रताप पाटील चिखलीकर यांना कोरोनाची लागण …..नांदेडात कोरोनाने पालकमंत्री,आमदार नंतर खासदारालाही सोडले नाही\nकोरोनामुळे लॉकडाऊन भोगस बियाणेमुळे दुबार पेरणी – पैसा संपला ,बँक काय शेतकऱ्यांना नविन कर्ज देईना..\nजिप मुख्य कार्यकारी अधिकारी समोरच ग्रामीण भागातील आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार समोर …अंबुलगा येथे दिली होती भेट\nशिवशंकर स्वामी यांनी जन्मदिनी वृक्षारोपण करून जन्मदिवस कोरोना योधांना समर्पित केले August 7, 2020\nप्रधानमंत्री आवास योजनेचे प्रपत्र ड च्या लाभार्थ्यांची आधार लिंक सुरु करा – डॉ.रणजीत काळे August 7, 2020\nखा.प्रताप पाटील चिखलीकर यांना कोरोनाची लागण …..नांदेडात कोरोनाने पालकमंत्री,आमदार नंतर खासदारालाही सोडले नाही August 7, 2020\n\"लोकभारत न्यूज\" पोर्टल द्वारा प्रसिद्ध बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक मालक सहमत असतीलच असे नाही. चुकून काही वाद निर्माण झाल्यास मुखेड न्यायालय अंतर्गत मर्यादित राहील. C-2019 CopyRight लोकभारत न्यूज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathiplanet.com/marathi-political-jokes/", "date_download": "2020-08-07T21:14:58Z", "digest": "sha1:GOAGYWK6C5DHSUJ3GWEZ72WUYMHVDX4T", "length": 13979, "nlines": 228, "source_domain": "marathiplanet.com", "title": "Marathi Political Jokes | Political Jokes in Marathi", "raw_content": "\nसासू – हे बघ, या घरात मी गृहमंत्री आहे, अर्थमंत्रालयही मीच सांभाळते. तुझे सासरे परराष्ट्रमंत्री आहेत, नणंद नियोजन व देखरेख मंत्रालय सांभाळते तर तुझा नवरा अन्न व वस्तू पुरवठा मंत्री आहे. आता तुला कोणतं खातं हवंय\nसून – मी विरोधी पक्षातच बसते\nशिक्षक – नेताजी तुमचा मुलगा नापास झालाय आणि तुम्ही लाडू काय वाटताय\nनेता – आहो गुरुजी, ८० च्या पाटामध्ये ६० जण नापास झालेत. बहुमत तर माझ्या मुलाकडेच आहे ना\nएक गोष्ट समजत नाहीये, जे गरिबांच्या हक्कासाठी लढतात… ते लढता लढता श्रीमंत कसे होतात\nआता जो साऱ्या गावासोबत वागेल नीट त्यालाच मिळेल सरपंचाची सीट\nमहिलांना विनंती – कृपया येत्या १/२ महिने संतुर साबणाने स्नान करु नका.\nमतदाना पर्यत आपले वय १८ चे खाली जाण्याची शक्यता आहे. उगाच मतदानाला मुकाल.\n“आपकी त्वचासे आपकी उम्र का पता ही नही चलता” असे म्हणत चाँकलेट देवुन पोलीस आपणास बाहेर काढतील.\nमतदानाच्या रांगेत जुना पासवर्ड दिसला\nखांद्यावर 1 वर्षाचा OTP पण होता😓\nपक्षश्रेष्ठी – बी एम डब्ल्यू\nआमदार – टोयोटा फॉर्च्युनर\nनगरसेवक – टोयोटा इनोव्हा\nसरपंच- जुनी बोलेरो / टाटा सुमो\nग्राम सदस्य- टाटा नॅनो\nकार्यकर्ता- तु १० बघ माझ्याकड २० आहेत ३० रुपयाचं पेट्रोल टाकू\nअमेरिकेच्या प्रेसिडेन्टला व्हाइट हाऊस पेंट करायचे होतं. त्यांनी निविदा मागवल्या. चीनच्या कारागिराने ३ कोटि सांगितले, यूरोपच्या कारागिराने ७ कोटी सांगितले आणी भारताच्या करागिराने १० कोटी सांगितले…\nत्यावर प्रेसिडेन्टने चीनच्या माणसाला विचारले तू ३ कोटी का मागितले तो म्हणाला १ कोटींचा कलर,१ कोटींचा कामगार खर्च आणि १ कोटी नफा….\nमग यूरोपच्या कारागिराची वेळ. तो म्हणाला ३ कोटी चा कलर, २ कोटी कामगार खर्च आणि २ कोटी नफा….\nआणी मग भारतीय व्यक्तीला विचारले तर तो म्हणाला ४ कोटी तुम्हाला, ३ कोटी मला, आणि ३ कोटी त्या चीनच्या व्यक्तिला जो कलर करणार आहे\nभारतीय व्यक्तीला ते कॉन्ट्रॅक्ट मिळाले\nनवरा-बायको रात्री झोपले… एकदम गप्प होते… एकमेकांमध्ये काहिच बोलणं नाही.. बायकोच्या मनात विचार येऊ लागले..\n१. हे माझ्याशी का बोलत नाही\n२. मी पहिल्यापेक्षा आता सुंदर दिसत नाही का\n३. माझं वजन तर नाही ना वाढलं\n४. माझ्या चेहऱ्यावर आढया तर नाही ना आल्या\n५. यांच्या जीवनात कोणी नवीन तर नाही आली\nआणि नवरा बिचारा एकाच विचारात मुंबईत परत युती होईल का\nमनोज : ती समोरच्या बंगल्यात जी नवीन मुलगी राहायला आलीय ना ती “आम आदमी” पार्टीची मेंबर आहे\nबायको : तुम्हाला कसे माहित\nमनोज : आज सकाळी मी तिला “हात” दाखवला… तर तिने मला “झाडू” दाखवला\nराजकारणात नेते एकमेकांचे गुप्त मित्र असतात आणि कार्यकर्ते उघड शत्रू\nजन सेवक : बस कंडक्टर, सेवा – 32 वर्षे पण पेन्शन – १५०० रूपये महिना\nजन सेवक : आमदार, सेवा – 5 वर्षे आणि पेन्शन – ५०००० रूपये महिना\nएक सतत ऊभा राहतो आणि दुसरा एकदाच ऊभा राहतो\nजेवढा जीव तोडून नगरसेवकाचा प्रचार करतोस तेवढा जीव तोडून अभ्यास केला असतास तर आज याच महापालिकेत आयुक्त झाला असतास – एक भडकलेला बाप\nमी काय म्हणतो – आपले आमदार आज पगार वाढवण्यासाठी एकत्र आलेत…\nउद्या म्हणतील आम्हाला पर्मनन्ट करा \nपाकिस्तानी राजकीय नेते सतत ओरडत आहेत की ” आम्ही हिंदुस्तानच्या ताब्यातून पूर्ण काश्मीर घेऊ”\nअरे इथे आम्ही आमच्या वर्गातील पोरगी दुसऱ्या वर्गातल्या पोराला पटवू देत नाही, आणि हे काश्मीर मागतायेत \nकाही कार्यकर्ते स्टेजवर बसलेल्या नेत्याच्या पाठीमागून जाऊन कानात विचारतात, “साहेब काही चहा कॉफी मागवू का \nआणि नंतर फेसबुकवर फोटो टाकून फोटोखाली लिहितात, “नेत्यांसोबत चर्चा करताना भाऊ…”\nसकाळी मंत्री महोदयांनी वृक्षारोपण केले\nदुपारी बकरीने वृक्ष खाऊन टाकले\nसंध्याकाळी मंत्री साहेबांनी बकरी खाल्ली\nमार्च एंडिंग – हिशोब पूर्ण\nपुढारी (डॉक्टरांना): माझ्या तब्बेतीचा रिपोर्ट जरा मला समजेल अशा भाषेत सांगा \nडॉक्टर : आपल्या रिपोर्ट नुसार रक्तदाब घोटाळयासारखा वाढत आहे…\nफुफ्फुसे खोटी आश्वासने देत आहेत …\nउजवी कडील किडनीने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे …\nचरबी महागाई प्रमाणे वाढत चालली आहे… त्यामुळे\nरक्तवाहिन्यांमध्ये रस्ता रोको आंदोलन चालू झालेले आहे…\nमज्जासंस्था सुद्धा आपला पाठींबा काढून घेण्याच्या मार्गावर आहेत …\nया साऱ्या गोष्टींचा ताण डोक्यातील पक्ष श्रेष्टींवर पडत आहे … त्यामुळे\nते आपले सरकार बरखास्त करण्याच्या तयारीत आहे\nसुखी आणि यशस्वी आयुष्य जगण्यासाठी आवश्यक सवयी May 13, 2020\nमंदीच्या काळात व्यवसाय कसा सुरू करावा May 11, 2020\nस्वतःचा व्यवसाय सुरु करा आणि यशस्वी व्हा May 8, 2020\nकोरोना वायरस लॉकडाऊन April 11, 2020\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.krushival.in/raigad/other/inauguration-of-chanje-branch-of-alibag-urban-bank", "date_download": "2020-08-07T21:44:27Z", "digest": "sha1:NYJQMGP6EVG4PUFQLCGND2WR7AXCFAWF", "length": 6204, "nlines": 95, "source_domain": "www.krushival.in", "title": "Raigad | अलिबाग अर्बन बँकेच्या चाणजे शाखेचे उद्धाटन | मराठी बातम्या - कृषीवल | Top Marathi News |Today news in Marathi | Latest News in Marathi | krushival.in", "raw_content": "\nई - पेपर रायगड\nअलिबाग अर्बन बँकेच्या चाणजे शाखेचे उद्धाटन\nअलिबाग अर्बन बँकेच्या चाणजे शाखेचे उद्धाटन\nसहकार क्षेत्रातील नावजलेली आणि विश्‍वासार्ह बँक अशी ख्याती असलेल्या अलिबाग को-ऑपरेटिव्ह अर्बन बँकेच्या उरण तालुक्यातील चाणजे शाखेचा उद्घाटन समारभ नुकताच पार पडला. जेष्ठ नेते काका पाटील यांच्याहस्ते या शाखेचे उद्घाटन झाले.\nयावेळी सभापती सागर कडू, शेकापचे तालुका चिटणीस मेघनाथ तांडेल, शिवसेना उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर, पोलीस निरीक्षक मुंकूद भोसले, माजी जि.प सदस्य चारुदत्त पाटील, सरपंच आनंद घरत, उप.सरपच प्रदिप नाखवा, सहचिटणिस यशवंत ठाकूर, उद्योगपती नरेशशेट,अ‍ॅड्.पी एन. पाटील, संजय पाटील, सुरज चव्हाण, रहिम बक्षी कुटुंबिय, तालुका महिला अध्यक्ष सिमा घरत, बँकेच्या संचालीका माया पाटील, बँकेच्या व्यवस्थापक श्रीमती चांदोरकर व कर्मचारी उपस्थित होते.\nगणपतराव देशमुख यांना आबासाहेब वीर पुरस्कार जाहीर\nआगरदांडा येथील जेट्टी खुली न केल्यास मच्छीमारांचे आंदोलन\nसोन्याच्या दरात विक्रमी वाढ ; प्रती तोळा 56 हजारांवर\nबदनामी प्रकरणी आठ आरोपींवर\nअलिबाग तालुक्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 80 टक्क्यांवर;\nतिसर्‍या दिवशी मृतदेह सापडला\nदेशातील पहिली किसान रेल्वेगाडी धावली..\nश्रीवर्धन परिवहन आगारातून लांब पल्ल्याच्या बस फेर्‍या\nसोन्याच्या दरात विक्रमी वाढ ; प्रती तोळा 56 हजारांवर\nबदनामी प्रकरणी आठ आरोपींवर\nदेशातील पहिली किसान रेल्वेगाडी धावली..\nश्रीवर्धन परिवहन आगारातून लांब पल्ल्याच्या बस फेर्‍या\nमाणगाव तालुक्यात 300 रुग्णांची कोरोनवर मात\nउरण तालुक्यात वीज पुरवठा....\nरस्त्यामध्ये सापडलेल्या मनोरुग्ण महिलेला मिळणार उपचार\nखासगी रुग्णालयांकडून होणारी अवाजवी शुल्क आकारणी....\nमहाड शहरातील व्यावसायिकांचे आतोनात नुकसान\nतीन हजार प्रवाशांकडून एसटीचे आरक्षण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathi.com/about-us/", "date_download": "2020-08-07T21:05:48Z", "digest": "sha1:V632PJWXV7GY4CP2RJKPULKGQVRVDG55", "length": 4944, "nlines": 36, "source_domain": "www.marathi.com", "title": "आमच्या विषयी | Marathi Kala Mandal", "raw_content": "\nमकर संक्रांत – 2020\nकार्यकारी समिती – 2020\nमराठी कला मंडळ – डीसी हे नॉन प्रॉफिट आणि कर माफ संस्था आहे जिचा प्राथमिक उद्देश वॉशिंग्टन डीसी प्रदेशात मराठी संस्कृतीला जोपासणे आहे.\nवॉशिंग्टन मराठी कला मंडळ\nमराठी कला मंडळ – डीसी ही नॉन प्रॉफिट आणि कर माफ संस्था आहे जिचा प्राथमिक उद्देश वॉशिंग्टन डीसी परिसरात मराठी संस्कृतीला जोपासणे आहे. मराठी भाषा, संस्कृती आणी सभ्यतेमधे रुची ठेवणारे सगळे ह्या संस्थेचे सदस्य होऊ शकतात. मराठी कला मंडळाचे सदस्य होण्यासाठी धर्म, लिंग, वंश, रंग, प्रदेश किंवा देशाचे नागरिकत्व असण्याची अट नाही. आजच्या तारखेला मराठी कला मंडळाचे ५०० पेक्षा जास्त सदस्य आहेत जे वॉशिंग्टन डीसी, व्हर्जीनिया आणि मेरीलँड मधे राहतात.\nमराठी संस्कृती व सभ्यता जपणे, तिचा प्रचार करणे आणि मराठी समाजाला एकत्र आणणे हेच मराठी कला मंडळाचे ध्येय आहे. इतर मंडळांच्या आणि भारतीय संस्थेच्या सहकार्यानी हे मंडळ अनेक कार्यक्रमांचे संयोजन करते. ह्या कार्यक्रमांमधे मराठी सदस्यांच्या संगीत, नाच, नाट्य अश्या अनेक कलांना वाव दिला जातो. त्याच बरोबर भारतातील उभरत्या आणि लोकप्रिय कलाकारांना येथे बोलावून सदस्यांचा दुवा मायदेशाशी कायम ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. अनेक भारतीय किंवा मराठी सणांना साजरे केले जाते ज्याने भारतीय आणि मराठी संस्कृतीचा ठेवा जपला जाईल.\nमराठी कला मंडळ हे बृहन महाराष्ट्र मंडळ ह्या संस्थेला संलग्न आहे. उत्तर अमेरिकेतील सगळी मराठी मंडळे बृहन महाराष्ट्र मंडळाच्या छत्रछायेत संघटित झाली आहेत.\nमराठी कला मंडळ संविधान\nमराठी कला मंडळाचे सर्व कारभार ह्या संविधाना प्रमाणे केले जातात. आम्ही हे संविधान तुमच्या सोयी आणि माहितीसाठी पुरवले आहे.\nसंविधान डाऊनलोड करिण्यासाठी सदस्य असणे आवश्यक आहे. जर तुम्ही सदस्य असाल तर इथे Login करा.\n2020 मध्ये आम्ही तुम्हाला उत्तमोतम कार्यक्रम आणि अनुभव द्यायचा प्रयत्न करू.\nकार्यकारी समिती - 2020\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/model-arisha-jain-instagram-account-hacker-arrested/articleshow/66887225.cms", "date_download": "2020-08-07T21:29:47Z", "digest": "sha1:ITX6NPEGNUHGBACC3XBP5DTSBAJVTPNB", "length": 11637, "nlines": 114, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमॉडेलची अकाऊंट हॅक करणाऱ्यास अटक\nव्यवसायाने मॉडेल असलेल्या आणि सन २०११ मध्ये 'मिस इंडिया' ठर���ेल्या आरीशा जैन हिची सोशल मीडियावरील अनेक अकाऊंट हॅक करणाऱ्या चंद्रप्रकाश जोशी या तरुणास वर्सोवा पोलिसांनी विशाखापट्टणम येथून अटक केली. चंद्रप्रकाशने यूट्यूबवरून हॅकिंगचे धडे घेतल्याचे उघडकीस आले आहे.\nमॉडेलची अकाऊंट हॅक करणाऱ्यास अटक\nम. टा. खास प्रतिनिधी, मुंबई\nव्यवसायाने मॉडेल असलेल्या आणि सन २०११ मध्ये 'मिस इंडिया' ठरलेल्या आरीशा जैन हिची सोशल मीडियावरील अनेक अकाऊंट हॅक करणाऱ्या चंद्रप्रकाश जोशी या तरुणास वर्सोवा पोलिसांनी विशाखापट्टणम येथून अटक केली. चंद्रप्रकाशने यूट्यूबवरून हॅकिंगचे धडे घेतल्याचे उघडकीस आले आहे.\nआरीशा जैन हिची अकाऊंट काही दिवसांपूर्वी हॅक करण्यात आली होती. ती अनब्लॉक करण्यासाठी हॅकरने ई-वॉलेटवर पैसे ऑनलाइन ट्रान्सफर करण्याची मागणी केली होती. याबाबत आरीशाने १६ नोव्हेंबरला वर्सोवा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीची दखल घेत पोलिस उपायुक्त परमजित सिंग दहिया यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक रवींद्र बडगुजर, उपनिरीक्षक विनोद परदेशी यांच्या पथकाने तपास सुरू केला. तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांचे पथक विशाखापट्टणम येथे गेले आणि चंद्रप्रकाश याला अटक करण्यात आली. पोलिसांनी त्याच्याकडून मोबाइल, लॅपटॉप, सिमकार्ड जप्त केली आहेत.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\nAvinash Jadhav: मै हू ना... राज ठाकरेंचा अविनाश जाधवांन...\nAaditya Thackeray: 'पावसात बाहेर पडण्यासारखी मुंबई ठेवल...\nAmruta Fadnavis: अमृता फडणवीसांच्या ट्वीटला शिवसेनेचं त...\nAaditya Thackeray आदित्य ठाकरे यांनी मौन सोडले; सुशांतच...\nमराठा आरक्षण विधेयकाला राज्यपालांची मंजुरी महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nसुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी रिया चक्रवर्तीला अटक होणार\n'संयुक्त राष्ट्रा'च्या गाडीतील आक्षेपार्ह सेक्स व्हिडिओ व्हायरल\nहरयाणा: सेक्स रॅकेट उघडकीस\nमार्क्ससाठी सेक्स घोटाळा: विरोधकांची CBI चौकशीची मागणी\nऔरंगाबादमध्ये जीवाची बाजी लावून तरुणांनी वाचवले बुडणाऱ्या तरुणाचे प्राण\nराफेल विमाने भारतात दाखल, नौदलाकडून स्वागत\nकोल्हापूरकोल्हापूरला पुराचा धोका कायम; पंचगंगेची पाणी पातळी ४५ फुटांवर\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\nLive: कोल्हापूरात दिवसभरात २४० करोना बाधित रुग्ण आढळले\nदेशचीनमधून बाहेर पडणाऱ्या विदेशी कंपन्यांना गुजरातचे रेड कार्पेट\nमुंबईरिया चक्रवर्तीची ८ तास चौकशी; कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता\nकोल्हापूरब्रह्मनाळमध्ये नवी बोट पोहचताच परत मागितली; मंत्र्याने केला फोन\nदेश'पावसामुळे धावपट्टीचा अंदाज न आल्याने विमानाला अपघात'\nक्रिकेट न्यूजभारतात २०२१ साली टी-२० विश्वचषक; तीन वर्षांत होणार तीन वर्ल्डकप\nनागपूरनागपुरातील करोनाचा 'हा' आकडा चिंता वाढवणारा\nमोबाइलसर्वात जास्त विकला जाणारा अँड्रॉयड फोन झाला स्वस्त; नवी किंमत पाहा\nविज्ञान-तंत्रज्ञानइंडियन ब्रँड Shinco चे ३ जबरदस्त टीव्ही लाँच, जाणून घ्या किंमत-फीचर्स\nहेल्थनिरोगी आरोग्यासाठी वयानुसार किती वेळ झोपणे ठरेल योग्य\nधार्मिकश्रीकृष्ण नीती: 'हे' ११ निर्णय ठरले महाभारताचे टर्निंग पॉइंट; वाचा\nरिलेशनशिपभावाच्या संगतीत बहिण बनू शकते एक चांगली व्यक्ती, आम्ही नाही विज्ञान म्हणतंय हे\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/pune-news/bjps-resolution-is-a-confession-of-failure/articleshow/71621448.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article3", "date_download": "2020-08-07T22:06:08Z", "digest": "sha1:5LMX2Q4EODPUJYWKZOPXPE6WLGKQYNYC", "length": 12011, "nlines": 114, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n‘भाजपचे संकल्पपत्र हीअपयशाची कबुलीच’\n'भाजपने नुकतेच सादर केलेले संकल्पपत्र ही त्यांच्या अपयशाची कबुलीच आहे,' अशी टीका अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सुश्मिता देव यांनी पुण्यात केली. या जाहीरनाम्यात २०१४ सालचे मुद्देच पुन्हा अधोरेखित केल्याचा आरोपही त्यांनी केला.\n‘भाजपचे संकल्पपत्र हीअपयशाची कबुलीच’\nम. टा. प्रतिनिधी, पुणे\n'भाजपने नुकतेच सादर केलेले संकल्पपत्र ही त्यांच्या अपयशाची कब���लीच आहे,' अशी टीका अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सुश्मिता देव यांनी पुण्यात केली. या जाहीरनाम्यात २०१४ सालचे मुद्देच पुन्हा अधोरेखित केल्याचा आरोपही त्यांनी केला. भाजपकडून या 'संकल्पपत्रा'द्वारे प्रथमच कलम ३७० वर न बोलता विकासाच्या मुद्द्यावर बोलले जात असल्याचा आनंद आहे, अशीही तिरकस टीकाही त्यांनी केली.\nकाँग्रेस भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत देव यांनी भाजपवर जोरदार टीका केली. या वेळी माजी खासदार रजनी पाटील, माजी महापौर कमल व्यवहारे, महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा सोनाली मारणे, संगीता तिवारी, नीता रजपूत आदी पदाधिकारी उपस्थित होते. 'प्रगतीच्या शिखरावर असलेले महाराष्ट्र पाच वर्षांत रसातळाला गेले. राज्यातील दोन हजारांपेक्षा अधिक कंपन्या बंद झाल्या असून, लाखो तरुणांचा रोजगार हिरावला आहे. सरकारने विदेशी कंपन्यांशी केलेल्या सामंजस्य करारातील केवळ २१ टक्के करारच प्रत्यक्षात उतरले असून, इतर कंपन्यांनी पाठ फिरवली आहे,' असे देव म्हणाल्या.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\nprakash ambedkar : अयोध्या हे बौद्धांचे सांस्कृतिक शहर;...\npune : लिफ्ट देऊन महिलेवर बलात्कार, मुंढवामध्ये गुन्हा ...\nसोशल डिस्टनसिंग पाळ, आमच्या ४ मंत्र्यांना लागण; मनसे नग...\nजिल्ह्यात उभारणार एकवीस सखी केंद्रे महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nसुश्मिता देव भाजप काँग्रेस भवन Sushmita Dev Congress House BJP\nसुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी रिया चक्रवर्तीला अटक होणार\n'संयुक्त राष्ट्रा'च्या गाडीतील आक्षेपार्ह सेक्स व्हिडिओ व्हायरल\nहरयाणा: सेक्स रॅकेट उघडकीस\nमार्क्ससाठी सेक्स घोटाळा: विरोधकांची CBI चौकशीची मागणी\nऔरंगाबादमध्ये जीवाची बाजी लावून तरुणांनी वाचवले बुडणाऱ्या तरुणाचे प्राण\nराफेल विमाने भारतात दाखल, नौदलाकडून स्वागत\nदेशचीनमधून बाहेर पडणाऱ्या विदेशी कंपन्यांना गुजरातचे रेड कार्पेट\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\nदेश'अयोध्येत मशिदीसोबत रुग्णालय उभारण्यासाठी १ महिन्याचा पगार देणार'\nमुंबईएअर इंडिया विमान अपघातात महाराष्ट्रातील वैमानिकाचा मृत्यू\nदेश'पावसा��ुळे धावपट्टीचा अंदाज न आल्याने विमानाला अपघात'\nनागपूरअनैतिक संबंधात अडचण ठरणाऱ्या पतीची प्रियकराच्या मदतीने हत्या\nमुंबईरिया चक्रवर्तीची ८ तास चौकशी; कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता\nकोल्हापूरब्रह्मनाळमध्ये नवी बोट पोहचताच परत मागितली; मंत्र्याने केला फोन\nअन्य खेळ'राम मंदिराच्या भूमी पुजनाची शिळा अनेकांच्या छातीवर ठेवलीए' मोदीविरोधकांना डिवचले\nहेल्थनिरोगी आरोग्यासाठी वयानुसार किती वेळ झोपणे ठरेल योग्य\nआजचं भविष्यमकर : स्वतःच्या आनंदात रममाण व्हाल; वाचा, आजचे राशीभविष्य\nविज्ञान-तंत्रज्ञानइंडियन ब्रँड Shinco चे ३ जबरदस्त टीव्ही लाँच, जाणून घ्या किंमत-फीचर्स\nरिलेशनशिपभावाच्या संगतीत बहिण बनू शकते एक चांगली व्यक्ती, आम्ही नाही विज्ञान म्हणतंय हे\nमोबाइलसर्वात जास्त विकला जाणारा अँड्रॉयड फोन झाला स्वस्त; नवी किंमत पाहा\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/navneet-news/nylon-industrial-use-1092739/", "date_download": "2020-08-07T21:26:27Z", "digest": "sha1:LISNGQ4O7OHXJGTAYQ2GZSCE4QK2ZOIT", "length": 19720, "nlines": 219, "source_domain": "www.loksatta.com", "title": "कुतूहल – नायलॉनचा औद्योगिक वापर | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nशार्कच्या पिल्लांच्या मासेमारीत वाढ\nसागरी किनारा मार्गचा भराव सुरक्षित\nकुतूहल – नायलॉनचा औद्योगिक वापर\nकुतूहल – नायलॉनचा औद्योगिक वापर\nनायलॉनची उच्च ताकद आणि लंबनक्षमता यामुळे औद्योगिक वापराच्या कापडासाठी हे तंतू अतिशय लोकप्रिय आहेत.\nनायलॉनची उच्च ताकद आणि लंबनक्षमता यामुळे औद्योगिक वापराच्या कापडासाठी हे तंतू अतिशय लोकप्रिय आहेत. इतकंच नव्हे तर औद्योगिक क्षेत्रात वापरला जाणारा नायलॉन हा पहिला तंतू आहे. सायकल, मोटरसायकल आणि मोटरगाडय़ांचे टायर बनविताना नायलॉन तंतूंपासून तयार केलेले धागे (टायर कॉर्ड) वापरले जातात. विविध प्रकारचे दोर आणि पॅराशूटचे दोरखंड, बोटी ओढून नेऊन बांधण्याकरिता आणि पर्वत चढून जाण्याकरिता वापरले जाणारे दोरखंड नायलॉनचेच असतात. मच्छीमारांची जाळी आणि खेळात वापरल्या जाणाऱ्या अनेक प्रकारच्या जाळ्या बनविताना नायल���न तंतूंचा उपयोग केला जातो. मोटरगाडय़ांतील सीटकव्हर, तसेच उद्योगामध्ये वापरले जाणारे वाहक पट्टे (कन्व्हेअर बेल्ट) नायलॉनपासून बनविले जातात. मोटारगाडय़ा व विमानातील सुरक्षितता पट्टे, प्रवासी बॅगा, पाठपिशव्या (हॅवर सॅक) या सगळ्यांच्या निर्मितीसाठी नायलॉनचा उपयोग केला जातो. हवाई छत्री हवेत तरंगत असता खाली येत असल्यामुळे तिचे वजन कमी असावे लागते. तसेच हवेच्या दाबात टिकून राहणारे (न फाटणारे) कापड लागते. त्यामुळे हवाई छत्रीकरितासुद्धा नायलॉनच्या कपडय़ाचा वापर केला जातो. पूर्वी पावसाळी छत्रीकरिता सुती कापडाचा वापर केला जायचा. वजनाने हलके, विविध रंगांत किंवा छापील कापड नायलॉनमुळे उपलब्ध झाले. शिवाय या कापडाची जलशोषण क्षमता कमी असल्यामुळे छत्रीच्या सुती कापडासारखे नायलॉनच्या छत्रीच्या कापडाचे वजन वाढत नाही. घरी, कार्यालयात, हॉटेलमध्ये वापरली जाणारी कारपेट नायलॉनपासून बनविली जातात. आपण रोज वापरतो ते दात घासायचे ब्रशसुद्धा नायलॉन तंतूंपासूनच बनविले जातात.\nयाचप्रमाणे घरगुती आणि औद्योगिक वापरासाठीचे अनेक प्रकारचे ब्रश तयार करण्यासाठी नायलॉनचाच वापर करतात. याशिवाय नायलॉनपासून औद्योगिक यंत्रांना लागणारी बेअिरग चक्रे इत्यादी वस्तू बनविताना नायलॉनचा वापर केला जातो. तसेच उद्योगात वापरल्या जाणाऱ्या मालवाहू ट्रॉली किंवा गाडय़ा यांची चाके तयार करण्यासाठी नायलॉनचा वापर केला जातो.\nइतक्या विविध क्षेत्रांत उपयोगात येणारा नायलॉन हा वस्त्रोद्योगातील पहिला तंतू आहे. जवळपास सर्व नसíगक तंतूंपेक्षा हा तंतू वरचढ ठरला. नायलॉनमुळे वस्त्रोद्योगाच्या कक्षा मोठय़ा झाल्या आणि वस्त्रोद्योगाने स्थापत्य, उद्योग, क्रीडा, कृषी, मोटरगाडय़ा, वैद्यकीय अशा अनेक क्षेत्रांमध्ये प्रवेश केला आणि आपले स्थान पक्के केले आहे. त्यामुळेच नायलॉन धाग्याला स्वप्नातील धागा असे म्हटले जाते.\n– चं. द. काणे (इचलकरंजी) , मराठी विज्ञान परिषद,वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org\nसंस्थानांची बखर – पतियाळा नेकलेस\nविविध मौल्यवान दागदागिन्यांचा शौकीन असलेल्या पतियाळा महाराजा भूिपदरसिंग यांचे युरोपात वरचेवर भ्रमण असे. एखादी वस्तू पसंत पडली, की किमतीबद्दल फार विचार न करता ती विकत घेऊन आपल्या संग्रही ठेवण्यासाठी ते उतावीळ होत. महाराजांच्या संग्रही असल��ला जगप्रसिद्ध ‘पतियाळा नेकलेस’ हा हार राजेमहाराजे, उमराव अशा धनिकांच्या वर्तुळात मोठा चच्रेचा विषय झाला. या पाच पदरी हारामधील ‘डी बिअर्स’ हा मुख्य हिरा जगातील सातव्या क्रमांकाचा सर्वात मोठा हिरा होता. पॅरिस येथील जगप्रसिद्ध जवाहिरे कार्टयिर हे पूर्वीपासून महाराजांचे हिऱ्या-मोत्याचे दागिने घडवीत असत. महाराजांनी आपल्याजवळचा डी बिअर्स हिरा चार्ल्स कार्टियरला देऊन हा बहुचíचत ‘कोलीयर डी पतियाळा’ ऊर्फ पतियाळा नेकलेस तयार करवून घेतला. पाच पदरांच्या प्लॅटिनम साखळ्यांमध्ये २९३० मौल्यवान हिरे आणि मौल्यवान मोती गुंफून तयार केलेल्या या हाराचे वजन ९६२ कॅरेट्स होते. मध्यातील पदकाच्या मध्यभागात २३५ कॅरेटचा पिवळ्या रंगाचा डी बिअर्स हिरा आणि त्याच्या सर्व बाजूंनी इतर सात हिरे १८ ते ७३ कॅरेट वजनाचे असे या हाराचे स्वरूप होते. १९२८ साली तयार झालेल्या या अति मौल्यवान हाराची सध्याची किंमत ३० दशलक्ष डॉलर अशी अफाट झाली असती\nअसा हा मौल्यवान पतियाळा नेकलेस भूिपदरसिंगांनी व नंतर त्यांचे पुत्र यदिवद्रसिंग यांनी विशेष कार्यक्रमप्रसंगी वापरला, परंतु १९४८ साली राजमहालातून रहस्यपणे गायब झाला. पुढे १९९८ साली कार्टियर पेढीच्या एका माणसाला हा हार लंडनच्या पुरातन वस्तू व जवाहिऱ्याच्या एका दुकानात दिसल्यावर त्याने तो विकत घेतला, पण त्यातले डी बिअर्स आणि सात मौल्यवान हिरे काढून घेतलेले आढळले. कार्टयिर पेढीने या सर्व गायब झालेल्या मौल्यवान हिऱ्यांऐवजी कृत्रिम हिरे व मोती बसवून हा हार पूर्ववत बनविण्याचा प्रयत्न केलाय. न्यूयॉर्क येथील फिफ्थ अ‍ॅव्हेन्यूमधील कार्टयिरच्या शोरूममध्ये सध्या हा हार केवळ प्रदर्शनासाठी ठेवला गेला आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nकुतूहल – विलायती चिंच\nनागर आख्यान : बर्लिनची भिंत\nकुतूहल : परीक्षण-नमुना काढण्याच्या पद्धती\n‘नवनीत’च्या प्रवर्तकांची ‘स्कूलवेअर’मध्ये गुंतवणूक\nसुशांतच्या मृत्यूपूर्वी काही दिवस आधी रियाने मुंबईत घेतले दोन आलिशान फ्लॅट्स\nश्रुती मोदी आहे तरी कोण सुशांतच्या मृत्यूप्रकरणी CBI ने तिच्या विरोधात दाखल केला गुन्हा\nसुशांत सिंहच्य��� मृत्यूचा तपास सीबीआयकडे देण्यास रिया चक्रवर्तीचा विरोध, म्हणाली...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल शंकुतला देवींनी मृत्यूआधी केलेली 'ती' भविष्यवाणी ठरली खरी\nसोनू सूदच्या मदतीचा ओघ कायम; रशियात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना केलं एअरलिफ्ट\nराज्यातील ग्रामीण भागांमधील करोना प्रादुर्भाव चिंताजनक\nकंपनी सेक्रेटरी प्रवेश परीक्षा ऑनलाइन\nदेशात २४ तासांत ६२,५३८ रुग्ण\nमुंबईतील ७७ टक्के रुग्ण करोनामुक्त\nमशिदीच्या पायाभरणीस जाणार नाही - आदित्यनाथ\nवकील तूर्त अत्यावश्यक सेवेत नाहीत\nऑनलाइन वर्गाना प्राध्यापकांचा विरोध\nतंत्रशिक्षण पदविका प्रवेशप्रक्रिया सोमवारपासून\nमुंबईतील मॉल्समध्ये ‘आरोग्य सेतू’ची ग्राहकांवर सक्ती\nयूपीएससी गुणवंताशी सोमवारी संवाद\n1 कुतूहल – ‘नायलॉन ६’ तंतू\n2 कुतूहल – नायलॉन तंतूचे गुणधर्म आणि उपयोग\n3 नायलॉन ६:६ तंतू उत्पादन\nअजित पवार मनसे नगरसेवकावर भडकले; म्हणाले, \"आमचे चार मंत्री करोना पॉझिटिव्ह आलेत\"X\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nमनोवेध : गतिमान संतुलन\nकुतूहल : आंतरराष्ट्रीय सौर युती\nमनोवेध : संगीतातील आनंद\nकुतूहल : काली बचाव आंदोलन\nमनोवेध : भावनांचे विरेचन\nकुतूहल : निसर्गसंवादी ऊर्जाविवेक\nमनोवेध : मेंदूचे अर्धगोल\nकुतूहल : अक्षय ऊर्जेचे विशाल स्रोत\nकुतूहल : पर्यावरणीय संतुलनाचा लगाम", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.moviesglitz.com/ankita-lokhande-tweet-truth-wins-sushant-singh-rajput-case/", "date_download": "2020-08-07T20:40:23Z", "digest": "sha1:UMK7TNEEOBBNRUAT7NOZM4R7EB3TO5TO", "length": 9685, "nlines": 88, "source_domain": "www.moviesglitz.com", "title": "Ankita Lokhande Tweet Truth Wins Sushant Singh Rajput Case", "raw_content": "\nमुंबई : सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येवरून बराच गदारोळ सुरू झाला आहे. कंगना रनोटने तो गेल्यानंतर नेपोटिझम आणि आऊडसायडर्सना मिळणारी ट्रिटमेंट यावर बरंच भाष्य केलं आहे. सुशांत नैराश्यात होता का.. त्याल कोणता आजार होता का.. त्याला कोण सतावत होतं का.. त्याला कुठला दबाव होता का अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती रोज होते आहे. अशात बिहारमध्ये सुशांतच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली ती रिया चक्रवर्ती विरोधात. त्यावर अंकिता लोखंडेने ट्विटकरून आपलं मत मांडलं आहे. या तिच्या ट्विटला बराच अर्थही आहे.\nअंकिता लोखंडे आणि सुशांत हे रिलेशनशिपमध्ये होते. जवळपास सहा वर्षं हे नातं जपल्यानंतर सुशांत तिच्यापासून वेगळा झाला. त्याचा त्रास दोघांनाही झाला. पण एकमेकांबद्दल त्यांनी कधीच ब्र काढला नाही. कालांतराने सुशांत सेटल झाला. गेल्या वर्षभरापासून तो रिया चक्रवर्तीसोबत होता. सुशांतच्या आत्महत्येनंतर राजपूत कुटुंबियांनी पहिल्यांदाच एक भूमिका घेऊन पोलिसात तक्रार दाखल केली आहे. या एफआयआरमध्ये सुशांतच्या वडिलांनी १० मुद्दे मांडले आहेत. यात सुशांतने कसे १५ कोटी वेगळ्या अकाऊंटवर ट्रान्सफर केले.. रियाने सुशांतकडची रक्कम, दागिने आणि काही कागद घेऊन कसं घर सोडलं.. रिया त्याला कशी धमकावत होती.. सुशांतला कुर्गला सेटल व्हायचं असताना त्याने तिथे जाऊ नये म्हणून तिने त्याच्या आजाराचं कारण देत त्याला कसं ब्लॅकमेल केलं असे अनेक मुद्दे माडले आहेत.\nरिया चक्रवर्तीवर अटकेची टांगती तलवार, अटकपूर्व जामीनासाठी अर्ज करण्याची शक्यता\nही तक्रार दाखल झाल्यानंतर बिहार पोलिसांचं चार जणांचं पथक मुंबईत दाखल झालं होतं. यामुळे रिया चक्रवर्तीसमोरच्या अडचणी वाढल्या आहेत. रियाने अटकपूर्व जामिनासाठी अर्जही केला आहे. आता या तक्रारीमुळे या प्रकरणाला नवं वळणं मिळालं आहे. हे प्रकरण ताजं असतानाच सुशांतची पूर्वश्रमीची प्रेयसी अंकिता लोखंडे हिने ट्रुथ विन्स असं ट्विट करून या तक्रारीला आपला पाठिंबा दर्शवला आहे.\nसुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी आता करण जोहरची चौकशी होणार\nसुशांत आणि अंकिता यांचं नातं लपून राहिलेलं नाही. अर्थात ते वेगळे झाले असले तरी त्यांच्यात मैत्र होतं. सुशांतला रियाकडून होणारा हा त्रास अंकिताला माहीत होता का.. सुशांत तिच्याशी काही बोलला होता का.. सुशांतच्या वडिलांनी तक्रार दाखल केल्यानंतर सत्याचा विजय होतो असं तिला का वाटलं.. सत्य खरंच पूर्ण बाहेर आलं आहे का असे अनेक प्रश्न सिनेवर्तुळाला पडले आहेत. पण तिच्या या ट्विटने रियाविरोधात दाखल झालेली तक्रार हे योग्य पाऊल असल्याचं तिने सूचित केलं आहे.\n“मी रियाला कधीही सुशांतपासून दूर होण्यास सांगितले नाही” : महेश भट्ट\nअंकिताने आपला टिकटॉक व्हिडिओ १३ जूनला टाकला होता. त्यानंतर १४ जूनची सुशांतची घटना कळल्यानंतर अंकिता ट्विटरवरुन गायब झाली होती. अर्थात सुशांतचं नाव न घेता तिने ट्विटमधून सुशांतसाठी प्रार्थना केलेली कळत होतीच. दिल बेचारा रिलीज झाला तेव्हाही तिने पवित्र रिश्ता ते दिल बेचा���ा.. असं सांगत ट्विट केलं होतं. या पलिकडे आपली भूमिका तिने या ट्विटमधून पहिल्यांदाच मांडली आहे. अर्थात ट्रुथ विन्स म्हणताना, तिने कसलाही संदर्भ दिलेला नाही.\nमराठीत नेपोटिझम आहे का\nSSR Suicide Case | रिया चक्रवर्तीची ईडी चौकशी, आर्थिक व्यवहारांबाबत ईडीला संशय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marathigreetings.net/messages/index.php?cat=mr_tochan&ctype=mr_tochan&page=10", "date_download": "2020-08-07T21:02:24Z", "digest": "sha1:FMJ337BPONRLPMQ65IGUBU66KC7SMXZD", "length": 2097, "nlines": 34, "source_domain": "marathigreetings.net", "title": "Marathi Messages | मराठी ग्रिटिंग: WhatsApp messages - Tochan", "raw_content": "\nखास लोकांसाठी खास मराठी शैलीत टोचण\n🏠 / मराठी संदेश / टोचण\nज्याच्या मनात पाप, त्याला पोरे आपोआप\nहातात कॅडबरी असताना समोर आलेलं बिस्कीट सुद्धा तुला सोडवत नाही\nश्रावण पाळणाऱ्या लोकांनी फक्त बोरींगचे पाणी प्यावे. कारण विहीर, तलाव आणि नदीच्या पाण्यात मासे, खेकडे असतात. त्यामुळं, श्रावण पाळला असं म्हणता येणार नाही, असं आमचं मत आहे\nभडजींची कथा आणि बायकोची व्यथा एक सारखी असते. समजत तर काहीच नाही, पण लक्षपूर्वक ऐकण्याचं नाटक करावं लागतं\nमराठी ग्रीटिंग © हक्क राखीव: २०१० - २०२०", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/738631", "date_download": "2020-08-07T21:52:02Z", "digest": "sha1:AVQCBDQLU5TQZVYNYSHPIE6NGEEYY6OG", "length": 2259, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"डिसेंबर २४\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"डिसेंबर २४\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०७:५४, १२ मे २०११ ची आवृत्ती\n३१ बाइट्सची भर घातली , ९ वर्षांपूर्वी\nr2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: dv:ޑިސެމްބަރު 24\n२१:०९, १८ मार्च २०११ ची आवृत्ती (संपादन)\n०७:५४, १२ मे २०११ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nEmausBot (चर्चा | योगदान)\nछो (r2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: dv:ޑިސެމްބަރު 24)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/featured/latest-news-shirdi-band-cm-shirdi", "date_download": "2020-08-07T22:31:34Z", "digest": "sha1:NFH5KLIVQ7MEIVP66PEUV7552DWASYN5", "length": 9630, "nlines": 65, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्यासाठी रविवारपासून शिर्डी बेमुदत बंद, latest News Shirdi Band Cm Shirdi", "raw_content": "\nमुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्यासाठी रविवारपासून शिर्डी बेमुदत बंद\nशिर्डी (शहर प्रतिनिधी)- संपूर्ण जगाला सर्वधर्म समभावाची शिकवण देणार्‍य��� साईबाबांच्या जन्मस्थळाचा उल्लेखावरून शिर्डी ग्रामस्थ व साईभक्तांनी तिव्र संताप व्यक्त करून साईबाबांच्या विचाराला हरताळ फासणार्‍या तथाकथीत प्रवृत्तीच्या विरोधात मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्यासाठी येत्या रविवारपासून शिर्डी बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय शिर्डी ग्रामस्थांच्या बैठ्ठकीत एकमताने घेण्यात आला. व पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी तातडीने शिर्डीत शनिवारी ग्रामसभा घेण्याचा निर्णयही घेण्यात आला.\nदरम्यान राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे मराठवाड्याच्या दौर्‍यावर असताना काही लोकांनी साईबाबांच्या जन्मस्थळाच्या विकासासाठी निधी देण्याची मागणी केली. साईबाबांचे जन्मस्थळ पाथरीच्या विकासासाठी राज्य सरकारने विकास आराखडा तयार केला असून त्याचे भुमीपूजन लवकरच केले जाईल अशी घोषणा केल्यानंतर देश विदेशातील साईभक्तांमध्ये मोठी खळबळ उडाली आणि शिर्डी ग्रामस्थही आक्रमक झाले आहेत.\nसाईबाबांचा जन्म,धर्म याबाबत साईचरित्रात स्पष्ट लिहिलेले असतानाही अनेक ठीकाणी साईबाबांच्या जन्मस्थानाबाबत दावे प्रतिदावे केले जात असून त्यातून साईबाबांच्या सर्वधर्म समभावाच्या विचारालाच नख लावण्याचा प्रयत्न होत आहे.\nकाही लोकांनी तर साईबाबांना विशिष्ट धर्मात अडकवण्याचा चावलेला प्रयत्न निंदनीय असल्याची भावना शिर्डी ग्रामस्थांनी व्यक्त केली. साईबाबांनी आयुष्यभर फकिराच्या वेशात राहुन दिनदुबळ्यांची सेवा केली. जगाला सर्व धर्मसमभावाची शिकवण दिली. आपला धर्म,पंथ,जन्म याबाबत कोठेही वाच्छता केली नाही. साईबाबांच्या जीवन कार्याबद्दल साईसतचरित्र हेच एकमेव दस्तऐवज असून त्यात कुठेही साईंच्या जन्मस्थळाचा अथवा ते कोणत्या जातीचे होते याबाबत कुठेही नोंद नाही.\nअसे असतानाही पाथरी येथील काही प्रवृत्ती साईबाबा विशिष्ट जातीचे असल्याचा दावा करून साईभक्तांच्या भावनेला व साईबाबांच्या विचारधारेला नख लावण्याचा प्रयत्न करित आहेत. त्यांच्याकडे साईबाबांच्या जन्मस्थळाचा कोणताही अधिकृत पुरावा नसताना सरकार साईबाबांचे जन्मस्थळ म्हणून पाथरीचा विकास करण्याला आक्षेप साईभक्त तसेच शिर्डीकरांनी घेतला आहे. पाथरीचा ज़रूर विकास करा पण जन्मस्थळाच्या नावाला शिर्डी करांचा विरोध आहे.\nसाईबाबांच्या पाथरी येथील जन्मस्थळाच्या उल्लेखावरून साईभक्त आणी शिर्डी ग्रामस्थांमध्ये असंतोष उसळला असून आज गुरूवारी शिर्डीतील प्रमुख ग्रामस्थांची शिर्डी नगरपंचायतमध्ये बैठक होवून साईबाबांच्या जन्मस्थळाचा उल्लेख करणार्‍या पाथरी आणी अन्य ठीकाणच्या तथाकथीत लोकांचा तिव्र निषेध करून यापुढे साईबाबांच्या जन्मस्थळाचा उल्लेख करणार्‍यांचा सरकारने बंदोबस्त करावा यासाठी येत्या रविवार पासुन बेमुदत शिर्डी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.\nयावेळी नगराध्यक्षा अर्चनाताई कोते ,प्रथम नगराध्यक्ष कैलासबापू कोते, साईनिर्माणचे अध्यक्ष विजय कोते, उपनगराध्यक्ष मंगेश त्रिभुवन, जेष्ठ नगरसेवक अभय शेळके, नगरसेवक शिवाजी गोंदकर, नगरसेवक सुजित गोंदकर, नगरसेवक हरीश्चंंद्र कोते, दत्तात्रय कोते, भाजपचे तालुका सरचिटणीस रवींद्र गोंदकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष रमेश गोंदकर, तुकाराम गोंदकर, सामाजिक कार्यकर्ते नितीन कोतेे, सुनील गोंदकर, प्रमोद गोंदकर, सामाजिक कार्यकर्ते गणेश दिनुमामा कोते, विजय जगताप, सुधाकर शिंदे,गणीभाई, जमादार इनामदार,दिपक वारूळे, तानाजी गोंदकर शफीकभाई शेख आदी प्रमुख ग्रामस्थ उपस्थीत होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-business-news/wipro-azim-premji-foundation-commit-rs-1-125-cr-to-tackle-covid-19-crisis-120040100028_1.html", "date_download": "2020-08-07T21:27:57Z", "digest": "sha1:KOEUANXZVPJI77H3AA2FS3R7GM3VTM6I", "length": 11402, "nlines": 121, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "विप्रो समुहाकडून मोठी मदत जाहीर | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 8 ऑगस्ट 2020\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nविप्रो समुहाकडून मोठी मदत जाहीर\nकोरोनाविरुद्ध सुरु असलेल्या लढाईत\nविप्रो लिमिटेड, विप्रो एन्टरप्राईज आणि अझीम प्रेमजी फाऊंडेशन यांनी\n११२५ कोटीची मदत करण्याचे ठरवले आहे. यापैकी विप्रो लिमिटेड १०० कोटी, विप्रो एन्टरप्रायजेस २५ कोटी आणि अझीम प्रेमजी फाऊंडेशन १००० कोटी रुपये देऊ करणार आहे. या पैशांमुळे मानवजातीला कोरोनापासून वाचवण्यासाठी निष्ठेने कार्य करणाऱ्या आरोग्य यंत्रणेला मदत होईल, असे अझीम प्रेमजी फाऊंडेशनने म्हटले आहे.\nयापूर्वी देशातील अनेक उद्योग समूहांनी मदतीचा हात पुढे केला होता. यामध्ये टाटा ट्रस्ट आणि टाटा ग्रूप यांनी एकत्रितपणे १५०० कोटी रुपये देऊ केले होते. तर रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी पंतप्रधान सहायता निधीसाठी ५०० कोटी रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. तर इन्फोसिस या उद्योग समूहाने तब्बल १०० कोटीची मदत सरकारला देऊ केली आहे. तसेच महिंद्रा समूहाने कोरोनाच्या रुग्णांना लागणाऱ्या व्हेंटिलेटर्सची निर्मिती करायला सुरुवात केली होती. महिंद्राकडून महिन्याला ३००० व्हेंटिलेटर्स तयार करण्यात येणार आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेला मोठी मदत होईल.\nCoronavirus: ‘बाहुबली’ ने केली ४ कोटींची मदत\nअझीम प्रेमजी: ऑयल कंपनी ते ग्लोबल आयटी कंपनीचा प्रवास करणारे दानवीर व्यक्तिमत्त्व\n15 एप्रिलपासून रेल्वे बुकिंगला सुरुवात\nस्टॅम्प ड्युटीत १ टक्का सवलत ही १ जूनपासून लागू\nकरोना व्हायरस: रिलायन्स इंडस्ट्रीजकडून ५०० कोटींची मदत\nयावर अधिक वाचा :\nअमेरिकेत प्राण्यांना कोरोनाची लागण, एका कुत्र्याचा ...\nअमेरिकेत सात वर्षीय जर्मन शेफर्ड प्रजातीच्या एका कुत्र्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ...\nअयोध्येत राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याची तयारी सुरु\nअयोध्येत राम मंदिर भूमिपूजनाचा सोहळा 5 ऑगस्टला होणार असल्याने कार्यक्रमाची तयार जोरात ...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राजगृह निवासस्थानाची तोडफोड ...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मुंबईतील दादर येथील राजगृह निवासस्थानाची तोडफोड करणाऱ्या ...\nपावसाचे पुण्यात पुन्हा एकदा जोरदार आगमन\nमहाराष्ट्रात बऱ्यापैकी मॉन्सूनला सुरवात झाली आहे. राज्याच्या बहुतांश भागात गेल्या दोन ...\nऑगस्टमध्ये तब्बल १६ दिवस बॅंक बंद राहणार\nऑगस्ट महिन्यांपासून रक्षाबंधन, गणपती अशा विविध सणांना सुरुवात होते. त्यामुळे ऑगस्टमध्ये ...\nमद्रास हायकोर्टाने बाबा रामदेव यांना फटकारले, पतंजली ...\nबाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेदने प्रतिकारक क्षमता वाढवत असल्याचा दावा करत कोरोनील हे ...\nअमेरिकेत नव्या आजाराचा फैलाव, लाल आणि पिवळ्या कांद्यापासून ...\nकोरोनानंतर अमेरिकेच्या बर्‍याच राज्यात नवीन आजार फैलावत आहे. लाल आणि पिवळ्या कांद्यामुळे ...\nगूगलचा चीनला दणका, चीनची २५०० पेक्षा जास्त यूट्यूब चॅनेल्स ...\nगूगलने चीनची २५०० पेक्षा जास्त यूट्यूब चॅनेल्स डिलीट केली आहेत. त्यामुळे चीनला याचा मोठा ...\nज्येष्ठ कलाकारांना शूटींगकरता येणार, कोर्टाचा दिलासा\nमुंबई हायकोर्टाने ज्येष्ठ कलाकारांच्या फिरण्यावरील निर्बंध हटवले आहे. त्यामुळे आता टीव्ही ...\nCPL 2020 साठी त्रिनिदादमध्ये दाखल झालेले सर्व खेळाडू कोरोना ...\nकॅव्हीडियन प्रीमियर लीग (सीपीएल) मध्ये सामील होण्यासाठी खेळाडू, सहाय्यक कर्मचारी, ...\nजिओ मामी मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये दीपिका पादुकोणचा ग्लॅमरस लूक\nटक्सिडो सूटमध्ये सोनम कपूरची सुंदर शैली\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://dainikekmat.com/crime/the-patient-escaped-from-the-hospital-and-committed-suicide-by-jumping-into-a-well-25364/", "date_download": "2020-08-07T21:31:41Z", "digest": "sha1:KUZOAKCOLOFSBL6HVXYCMO3UOOXCD2PH", "length": 12466, "nlines": 180, "source_domain": "dainikekmat.com", "title": "रुग्णालयातून पलायन करून रुग्णान केली विहिरीत उडी मारून आत्महत्या - पुरोगामी विचाराचे एकमत", "raw_content": "\nHome क्राइम रुग्णालयातून पलायन करून रुग्णान केली विहिरीत उडी मारून आत्महत्या\nरुग्णालयातून पलायन करून रुग्णान केली विहिरीत उडी मारून आत्महत्या\nवाशिम : राज्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. दररोज कोरोनाबाधित रुग्णांमध्ये भर पडत असल्यानं नागरिकांमध्ये कोरोनाबाबत दहशत पसरली आहे. त्यात शासकीय रुग्णालयातून पलायन करून एका कोरोनाबाधित रुग्णांनं विहिरीत उडी मारून आत्महत्या केली आहे. मृत्य व्यक्ती वाशिम जिल्ह्यातील कारंजा शहरातील रहिवासी आहे.\n40 वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह रुग्णावर वाशिमच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू होते. दोन दिवसांपूर्वी या रुग्णांनं रुग्णालयातून पलायन केलं होतं. त्याचा शोध सुरू असतांना शुक्रवारी त्याचा मृतदेह एका विहिरीत आढळून आल्यानं जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.\nवाशिम च्या सामान्य रुग्णालयात कारंजा शहरातील 40 वर्षीय कोरोना बाधित रुग्णावर उपचार सुरू होते. दरम्यान हा रुग्णांनं 29 जुलै रोजी रुग्णालयातून पळ काढला होता. त्यानंतर प्रशासन आणि पोलिसांकडून त्याचा शोध घेण्यात येत होता. मात्र, रुग्ण कुठेही आढळून आला नाही. शुक्रवारी एका व्यक्तीची चप्पल आणि चष्मा हा कारंजा-खेर्डा मार्गावरील चोर आंब्याजवळील एका शेतातील विहिरीजवळ आढळून आला. यानंतर पोलिस घटनास्थळी पोहोचले.\nविहिरीबाहेर आढळलेली चप्पल आणि चष्मा त्या रुग्णांचा असल्याची खात्री पटली. विहिरीत डोकाऊन पाहिले असता, रुग्णाचा मृतदेह आढळून आला. नंतर प्रशासन आणि पोलिसांनी सर्वधर्म आपत्कालीन संस्थेच्या सहकार्याने संबंधित रु��्णाचा मृतदेह विहिरीबाहेर काढण्यात आला. कोरोनाच्या धास्तीनं रुग्णांनं आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.\nRead More डॉ. रंजन गर्गे : कोरोना चार प्रकारे पसरत आहे\nPrevious articleचंद्रकांत पाटील : सरकारजवळ कमी तक्रारी म्हणजेच संपूर्ण रूपाने उत्तम प्रशासन\nNext article5 तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू; मृतामध्ये 3 सख्ख्या भावांचा समावेश\nरुग्णसंख्यावाढीचा देशात नवा उच्चांक\nनवी दिल्ली : लॉकडाउन टप्प्याटप्प्याने शिथिल होत असताना कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत अजूनही फारशी सुधारणा होताना दिसत नाही. उलट रुग्णसंख्येचा नवा उच्चांक नोंदला जात...\nकोरोना:नांदेड जिल्ह्याने तीन हजाराचा टप्पा ओलांडला\nनांदेड : जिल्ह्यात शुक्रवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालानूसार नव्या १८२ व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. तर पाच जणांचा मृत्यु झाला आहे. नांदेडच्या...\nमहिला पोलीस कर्मचारी पॉझिटिव्ह\nउस्माननगर:उस्माननगर पोलिस ठाण्यातील एका महिला पोलिस कर्मचा-यांचा सहा ऑगस्ट रोजी करोणा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस वसाहत परिसर कंटेनमेंट झोन...\nजिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या २०३० वर\nउस्मानाबाद : जिल्हयात कोरोना रूग्णांच्या संख्या दिवसेंदिवस वाढच होत चालली आहे. त्यामुळे जिल्हयातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. शुक्रवारी (दि. ७) दुपारी १ वाजता...\nलोहारा शहरात कोरोना पॉजिटिव्ह रुग्ण आढळल्याने परिसर सिल\nलोहारा : शहरातील ईदगाह परिसरातील एका नागरिकांचा कोरोना कोव्हीड अहवाल गुरुवारी (दि. ६) रात्री उशिरा पॉजिटिव्ह आला आहे. त्यामुळे हा परिसरात तात्काळ सील करण्यात...\nजिल्ह्यात नव्याने आढळले कोरोनाचे १२ रुग्ण; ८ रुग्णांना डिस्चार्ज\nहिंगोली : जिल्ह्यात १२ नवीन कोविड-१९ चे रुग्ण आढळून आले असल्याची जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर श्रीवास यांनी माहिती दिली आहे. फलटन १ व्यक्ती, बासंबा...\nखाजगी रुग्णालये ताब्यात घेण्याचा आदेश\nधावपट्टीवरून घसरून दरीत कोसळले विमान\nरुग्णसंख्यावाढीचा देशात नवा उच्चांक\nसप्टेंबरपासून शाळेची घंटा वाजणार\nबासमती तांदळावरून दोन मुख्यमंत्र्यांत जुंपली\nखाजगी रुग्णालये ताब्यात घेण्याचा आदेश\nधावपट्टीवरून घसरून दरीत कोसळले विमान\nरुग्णसंख्यावाढीचा ��ेशात नवा उच्चांक\nसप्टेंबरपासून शाळेची घंटा वाजणार\nबासमती तांदळावरून दोन मुख्यमंत्र्यांत जुंपली\nधक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर\nलातूर ब्रेकिंग : लातूर शहरात आज १० कोरोना पॉजिटीव्ह आढळले\nतिस-या दिवशीही लातूर घरात\nखाजगी रुग्णालये ताब्यात घेण्याचा आदेश\nधावपट्टीवरून घसरून दरीत कोसळले विमान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokbharatnews.com/?p=13464", "date_download": "2020-08-07T20:36:33Z", "digest": "sha1:YAQOA5XL35KBZJDJG66RRRXIGVRJNDVX", "length": 7673, "nlines": 70, "source_domain": "lokbharatnews.com", "title": "अक्कलकोट मध्येही महाराष्ट्र बचाओ चा नारा", "raw_content": "\nसंपादक ज्ञानेश्वर डोईजड व सहसंपादक – वैजनाथ स्वामी\nअक्कलकोट मध्येही महाराष्ट्र बचाओ चा नारा\nMay 22, 2020 ज्ञानेश्वर डोईजड - संपादक\nअक्कलकोट : रुद्रय्या स्वामी\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी लोकभारत न्युजच्या फेसबुक पेज ला लाईक करा\nमहाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांचा आकडा ४० हजाराला भिडला असताना. एकट्या मुंबईतला आकडा २५ हजारी ओलांडत आहे. तसेच महाराष्ट्रभर पोलिसांवर हल्ले सुरूच आहेत, रुग्ण पळून जात आहेत, दवाखान्यातील बेडची कमतरता वाढली आहे, रुग्णसंख्या दाबण्याचा प्रकार सुरू आहे. राज्यसरकार कडून विशेष पॅकेज, उपाययोजना होताना दिसत नाहीत. कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरलेल्या ठाकरे सरकारला विरोधक म्हणून जाब विचारण्यासाठी अक्कलकोट तालुका भाजपा तर्फे महाराष्ट्र बचाव आंदोलन करण्यात आले.\nयावेळी खासदार श्री.ष.ब्र.डॉ जायसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी, लोकप्रिय आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी, तालुका अध्यक्ष मोतीराम राठोड ,मल्लिनाथ स्वामी व पदाधिकारी ,कार्यकर्ते उपस्थित होते.\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांच्या वतीने अक्कलकोट मध्ये डबरे गल्ली येथे गरजू लोकांना अन्नधान्य वाटप\nशेतकऱ्यांचा संपुर्ण कापूस लवकरात लवकर खरेदी करावा – वसंत सुगावे पाटील\nरेड झोनमधून आलेल्या क्वारंटाईन नागरिकांची सोय देवस्थानच्या वस्तीगृहात वटवृक्ष देवस्थानच्या वतीने राहण्याबरोबरच अल्पोपहार व दोन वेळच्या जेवणाचीही व्यवस्था\nMay 20, 2020 ज्ञानेश्वर डोईजड - संपादक\nसोलापूर मध्ये आज तब्बल 50 रूग्ण वाढले\nMay 18, 2020 ज्ञानेश्वर डोईजड - संपादक\nदैनिक राशिफल – रविवार 1 मार्च 2020\nMarch 1, 2020 ज्ञानेश्वर डोईजड - संपादक\nशिवशंकर स्वामी यांनी जन्मदिनी वृक्षारोपण करून जन्मदिवस कोरोना योधांना समर्पित केले\nप्रधानमंत्री आवास योजनेचे प्रपत्र ड च्या लाभार्थ्यांची आधार लिंक सुरु करा – डॉ.रणजीत काळे\nखा.प्रताप पाटील चिखलीकर यांना कोरोनाची लागण …..नांदेडात कोरोनाने पालकमंत्री,आमदार नंतर खासदारालाही सोडले नाही\nकोरोनामुळे लॉकडाऊन भोगस बियाणेमुळे दुबार पेरणी – पैसा संपला ,बँक काय शेतकऱ्यांना नविन कर्ज देईना..\nजिप मुख्य कार्यकारी अधिकारी समोरच ग्रामीण भागातील आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार समोर …अंबुलगा येथे दिली होती भेट\nशिवशंकर स्वामी यांनी जन्मदिनी वृक्षारोपण करून जन्मदिवस कोरोना योधांना समर्पित केले August 7, 2020\nप्रधानमंत्री आवास योजनेचे प्रपत्र ड च्या लाभार्थ्यांची आधार लिंक सुरु करा – डॉ.रणजीत काळे August 7, 2020\nखा.प्रताप पाटील चिखलीकर यांना कोरोनाची लागण …..नांदेडात कोरोनाने पालकमंत्री,आमदार नंतर खासदारालाही सोडले नाही August 7, 2020\n\"लोकभारत न्यूज\" पोर्टल द्वारा प्रसिद्ध बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक मालक सहमत असतीलच असे नाही. चुकून काही वाद निर्माण झाल्यास मुखेड न्यायालय अंतर्गत मर्यादित राहील. C-2019 CopyRight लोकभारत न्यूज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/sports/other-sports/district-athletics-association-organizes-punch-test/articleshow/69285427.cms", "date_download": "2020-08-07T22:10:24Z", "digest": "sha1:DWXCE354RTGKHWSPKRD22TIEPODGMRR4", "length": 10097, "nlines": 111, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nजिल्हा अॅथलेटिक्स संघटनेतर्फे पंच परीक्षेचे आयोजन\nम टा प्रतिनिधी, औरंगाबादऔरंगाबाद जिल्हा अॅथलेटिक्स संघटनेतर्फे २० मे रोजी अॅथलेटिक्स पंच परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे डॉ...\nम. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद\nऔरंगाबाद जिल्हा अॅथलेटिक्स संघटनेतर्फे २० मे रोजी अॅथलेटिक्स पंच परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे.\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या क्रीडा विभागामध्ये पंच परीक्षा होणार आहे. या परीक्षेसाठी बारावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. ही परीक्षा तीन सत्रात घेतली जाणार आहे. सकाळी दहा ते दोन या वेळेत थेअरी व दुपारी चार ते सहा या वेळेत लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा होईल. नाव नोंदणी १८ मेपर्यंत करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी अनिल निळे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अॅथलेटिक्स संघटनेचे सचिव डॉ. फुलचंद सलामपुरे यांनी केले आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\nप्रभू रामचंद्र आणि नरेंद्र मोदी यांच्या एका फोटोवरून सु...\n'अयोध्या तो झांकी है उसके, बाद भी बहुत कुछ बाकी है'...\n'मोदींचे कौतुक करणाऱ्या बबिता फोगटवर कृपादृष्टी, बेरोजग...\nतुम्ही आम्हाला रोखू शकत नाही...; सोशल मीडियावर धुमाकूळ ...\nअर्जुनचा पराभव महत्तवाचा लेख\nविराटने ९ वर्षानंतर केला सचिनबद्दलचा खुलासा\nधोनीबाबत रोहित शर्माचे मोठे वक्तव्य; म्हणाला...\nविक्रमाची संधी होती, तरी घेतला धक्कादायक निर्णय\nIPL धोनीच्या निवडीसाठीचे मापदंड असू शकत नाही\nसचिनमुळे सर्वोत्तम गोलंदाजी करू शकलो- ब्रेट ली\n'राहुल द्रविडच्या सल्ल्याने माझी फलंदाजी चांगली झाली'\nमुंबईएअर इंडिया विमान अपघातात महाराष्ट्रातील वैमानिकाचा मृत्यू\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\nजळगावजळगावचं टेन्शन वाढलं; करोनाबाधितांचा 'हा' आकडा धोक्याचा\nLive: कोल्हापूरात दिवसभरात २४० करोना बाधित रुग्ण आढळले\nदेशकेरळमध्ये भीषण विमान अपघात; दोन पायलटसह १४ जण ठार\nनागपूरअनैतिक संबंधात अडचण ठरणाऱ्या पतीची प्रियकराच्या मदतीने हत्या\nदेश'अयोध्येत मशिदीसोबत रुग्णालय उभारण्यासाठी १ महिन्याचा पगार देणार'\nकोल्हापूरब्रह्मनाळमध्ये नवी बोट पोहचताच परत मागितली; मंत्र्याने केला फोन\nदेशकुठल्याही स्थितीसाठी सज्ज राहा, लष्कर प्रमुखांचे आदेश\nहेल्थनिरोगी आरोग्यासाठी वयानुसार किती वेळ झोपणे ठरेल योग्य\nमोबाइलसर्वात जास्त विकला जाणारा अँड्रॉयड फोन झाला स्वस्त; नवी किंमत पाहा\nआजचं भविष्यमकर : स्वतःच्या आनंदात रममाण व्हाल; वाचा, आजचे राशीभविष्य\nकार-बाइककिआ सॉनेटपासून टाटा HBX पर्यंत, ऑगस्टमध्ये या ४ कार येताहेत\nविज्ञान-तंत्रज्ञानइंडियन ब्रँड Shinco चे ३ जबरदस्त टीव्ही लाँच, जाणून घ्या किंमत-फीचर्स\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्���ोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-various-methods-food-cooking-26344?tid=148", "date_download": "2020-08-07T21:14:30Z", "digest": "sha1:LRUSRNY7RJ7KDFZ2REA3VLJKWTMOCQST", "length": 29958, "nlines": 233, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi various methods of food cooking | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nअन्न शिजविण्याच्या विविध पद्धती\nअन्न शिजविण्याच्या विविध पद्धती\nए. डी. आडसरे, एस. पी. खुपसे\nरविवार, 29 डिसेंबर 2019\nप्राचीन काळी माणूस शिकार करून कच्चे मांस किंवा झाडाची कच्ची पाने, फळे खात असे. उत्क्रांतीच्या प्रक्रियेमध्ये कधीतरी माणसाला अग्नीवर नियंत्रण मिळवणे शक्य झाले. आणि त्यानंतर अन्न भाजण्याच्या किंवा शिजवण्याला प्रारंभ झाला.\nप्राचीन काळी माणूस शिकार करून कच्चे मांस किंवा झाडाची कच्ची पाने, फळे खात असे. उत्क्रांतीच्या प्रक्रियेमध्ये कधीतरी माणसाला अग्नीवर नियंत्रण मिळवणे शक्य झाले. आणि त्यानंतर अन्न भाजण्याच्या किंवा शिजवण्याला प्रारंभ झाला.\nतेव्हापासून आतापर्यंत जागतिक पातळीवर अन्न शिजवण्याच्या प्रक्रियेमध्ये अनेक बदल झाले आहे. एका कुटुंबासाठी अन्न शिजवणे ते हजारो लोकांसाठी अन्न शिजवणे यानुसार वेगवेगळ्या पद्धती तयार झाल्या. उपहारगृहात किंवा अन्न प्रक्रिया उद्योगांमध्ये अन्न शिजवण्याच्या अत्याधुनिक पद्धतींचा वापर होतो. अन्न शिजवण्याच्या मूलभूत पद्धती पुढील प्रमाणे आहेत.\nओल्या उष्णतेद्वारे अन्न शिजविणे.\nकोरड्या उष्णतेद्वारे अन्न शिजविणे.\nस्निग्ध पदार्थांचा वापर करून अन्न शिजविणे.\nअतिलघु लहरींचा वापर करून अन्न शिजवणे.\nओल्या उष्णतेद्वारे अन्न शिजविणे\nया पद्धतीत पाणी हे माध्यम म्हणून वापरतात. यातील काही पद्धतीमध्ये पाणी व अन्नपदार्थ यांचा प्रत्यक्ष संपर्क येतो, तर काही पद्धतींमध्ये अन्न पदार्थाचा पाण्याशी प्रत्यक्ष संपर्क येत नाही. यात वाफेवर अन्न शिजवले जाते.\nयामध्ये उकळत्या पाण्यात (१०० अंश सेल्सिअस) तापमानावर अन���न शिजविले जाते. यात अन्नाचा पाण्याशी थेट संपर्क येतो.\nअन्नपदार्थ पूर्णपणे पाण्यात बुडेल, एवढे पाणी असते. पाणी उकळण्यास सुरुवात झाल्यानंतर उष्णता कमी करून अन्न मऊ होईपर्यंत शिजवता येते.\nही तुलनेने सोपी पद्धत अशून, त्यासाठी विशिष्ट कला व उपकरणाची आवश्यकता नसते. शिजवलेले अन्न हलके व पचण्यास सुलभ असते. उदा. भात, अंडी, डाळ, बटाटे, मांस इ.\nयामध्ये पाण्याच्या उकळण्याच्या तापमानाच्या खाली म्हणजे ८५-९० अंश सेल्सिअस तापमानावर पदार्थ शिजविला जातो.\nया पद्धतीत अन्न मऊ होण्यासाठी अधिक वेळ लागतो. मात्र, पदार्थ एकसमान शिजतो. त्यातील पोषक तत्त्वांचा ऱ्हास कमी होतो. उदा. मांसांचे छोटे तुकडे, मासे, खीर, भाज्या इ. त्याच प्रमाणे जे पदार्थ उकळत्या तापमानास फुटतात किंवा फाटतात. त्यासाठी ही पद्धत उपयुक्त ठरते. उदा. कढी, काढा, खीर इ.\nयात अन्न पदार्थ पाण्याच्या प्रत्यक्ष सानिध्यात येत नाही. या पद्धतीत पदार्थ जास्त शिजत नाही. तसेच सातत्याने लक्ष देण्याची आवश्यकता नसते.\nपदार्थ लवकर शिजत असल्यामुळे इंधन व पैशाची बचत होते. अप्रत्यक्ष वाफवण्याचीही पद्धत असून, त्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो.\nया पद्धतीत पाणी किंवा इतर द्रावणाचा वापर करून, बंद भांड्यात अन्न शिजवले जाते. यासाठी वापरण्यात येणारे उपकरण म्हणजे प्रेशर कुकर.\nकुकरमध्ये उकळलेल्या पाण्याची झालेली वाफ भांड्यामध्येच साठवली जाते. परिणामी भांड्यातील दाब व तापमान झपाट्याने वाढते.\nनुसत्या वाफेवर शिजविण्यासाठी लागणाऱ्या वेळेपेक्षा यामध्ये वेळ कमी लागतो.\nपोषणमूल्ये जास्तीत जास्त प्रमाणात संवर्धित केली जातात.\nयात इंधनाची बचत होत असल्याने ही स्वस्त पद्धत आहे.\nवेगवेगळे डबे वापरून एकाच वेळेस एकापेक्षा अधिक अन्नपदार्थ शिजविता येतात.\nअन्न शिजवून झाल्यानंतर, वाफ बाहेर हळूवारपणे सोडली जाते. वाफेचा दाब कमी होतो. कुकर सुरक्षिततेने उघडला जातो. प्रेशर कुकरमध्ये सर्व प्रकारची तृणधान्ये, डाळी, भाज्या व मांस शिजविता येतात.\nकोरड्या उष्णतेद्वारे अन्न शिजविणे\nया पद्धतीत हवेद्वारे उष्णता पदार्थापर्यंत पोचवली जाते. या प्रक्रियेमध्ये पदार्थ खरपूस भाजला जातो. पदार्थाला किचिंत तपकिरीपणा येणे किंवा शर्करेचे अर्धवट जळून कडक होणे (कॅरमलायझेशन) यामुळे उच्च प्रतिचा सुगंध येतो. कोरड्या उष्णतेने अन्न शिजविण्य���च्या अनेक पद्धती आहेत.\nयात अन्नपदार्थ कोरड्या उष्णतेवर भाजला जातो. अन्न भाजण्यासाठी एखादी भट्टी किंवा जाड तव्याचा वापर केला जातो.\nकधी पदार्थाला किंचित तेल लावून भाजले जाते. उदा. कोंबडीचे मांस, वांगे. भाज्यामध्ये बटाटे, रताळे, कांदे, वांगी ही प्रत्यक्ष विस्तवावर भाजतात.\nकाही खाद्यपदार्थांना वाळू किंवा मीठ यासारख्या लवकर गरम होणाऱ्या माध्यमात भाजतात. अशी माध्यमे बराच काळ उष्णता टिकवून पदार्थाला सर्व बाजूने उष्णता पुरवतात.\nपरिणामी असे पदार्थ भाजल्यावर लगेच झटकन फुलतात. उदा. ज्वारी, मक्याच्या लाह्या.\nभाजल्यामुळे चांगला रंग व स्वाद निर्माण होतो.\nभाजलेले अन्न पचायला हलके असते.\nपोषणमूल्यांचा ऱ्हास कमी होतो.\nखाद्यपदार्थातील ओलावा कमी होतो. पदार्थ अधिक काळ टिकून राहतो. उदा. भाजलेला रवा, शेंगदाणे.\nयात अन्न उघड्यावर भाजण्याऐवजी बंदिस्त कक्षांमध्ये भाजतात. त्यासाठी खास भट्टी किंवा ओव्हन वापरले जातात. भट्टीमध्ये १६० ते २२० अंश सेसल्सिपर्यंत एकसमान तापमान राखले जाते.\nभट्टीचे तापमान हे त्यामध्ये भाजल्या जाणाऱ्या पदार्थांनुसार ठरवले जाते. ते शक्यतो पदार्थ पूर्ण शिजेतोवर समान राखले जाते. भट्टीद्वारे शिजविलेल्या पदार्थांमध्ये केक, बिस्कीट, ब्रेड, पिझ्झा यांचा समावेश होतो.\nया पद्धतीत पदार्थाला चांगला पोत, रंग आणि खमंग स्वाद येतो. मोठ्या प्रमाणावर पदार्थ शिजविता येतात.\nओली उष्णता वापरण्यापेक्षा या पद्धतीत पोषणमूल्यांचा कमीत कमी नाश होतो.\nस्निग्ध पदार्थाचा वापर करून अन्न शिजविणे\nया पद्धतीत तूप किंवा तेल हे पदार्थाला उष्णता देण्यासाठी वापरले जाते. पाण्यापेक्षा जास्त तापमानावर तूप किंवा तेल गरम केले जाते. या प्रक्रियेला तळणे असेही म्हणतात.\nतळणे ही एक जलद, वापरण्यास सोपी व पारंपरिक पद्धत आहे. तळलेले पदार्थ हे अधिक रूचकर, कुरकुरीत व खुसखुशीत असतात.\nअन्नपदार्थ पूर्णत: बुडेल इतके तेल किंवा तूप घेऊन गरम करून त्यात पदार्थ तळला जातो. गरम केलेल्या स्निग्धता पदार्थ हा सर्व बाजूने एकसारखा तळला जातो.\nउकळण्यापेक्षा तळण्याच्या पद्धतीत अन्न लवकर शिजते. कारण स्निग्ध पदार्थ उकळण्यासाठी पाण्यापेक्षा उच्चतम तापमान लागते. १८० ते २२० अंश सेल्सिअस या उच्च तापमानात पदार्थाचा वरील पृष्ठभाग ताबडतोब शिजतो. आतील पदार्थाला तुलनेने कमी उष्णता लागत असल्याने पदार्थातील गंधाचा नष्ट होत नाही. उदा. बटाटावडा, समोसा, गुलाबजाम इ.\nतळण्याच्या प्रक्रियेदरम्यान कच्च्या पदार्थामधील पाणी वाफेमध्ये रूपांतरित होऊन निघून जाते. त्याचा जागा तेल घेते. या प्रक्रियेमध्ये पदार्थ जाळीदार, मऊ व खुसखुशीत होतो. पदार्थाला आकर्षक रंग व गंध प्राप्त होतो.\nतळलेले पदार्थ भूक वाढविणारे आणि चवदार असतात.\nतळलेल्या पदार्थामध्ये टिकण्याची गुणवत्ता चांगली असते. उदा. चपातीपेक्षा पुरी ही जास्त काळ टिकते.\nतळलेल्या पदार्थामुळे जेवणात विविधता येते, कारण तळलेले पदार्थ चटपटीत व कुरकुरीत असतात.\nअति लघू लहरींचा वापर करून अन्न शिजविणे\nबदलत्या अन्न पद्धतीमध्ये अन्नपदार्थ शिजवण्यासाठी मायक्रोवेव्ह-ओव्हनची लोकप्रियता वाढत आहे. ही सुलभ व जलद पद्धत आहे.\nओव्हनमधील “मॅग्नेट्रॉन ट्युब”मुळे विद्युतलहरींचे/तरंगाचे उच्च वारंवारता असलेल्या इलेक्ट्रॉनिक लहरींमध्ये रूपांतर केले जाते.\nया लहरी पदार्थामध्ये शोषल्या जाऊन आरपार जातात. यामुळे अन्नपदार्थांच्या घटकांमध्ये कंपन निर्माण होते. त्यांच्या घर्षणामुळे निर्माण झालेल्या उष्णतेने पदार्थ शिजतो.\nयामध्ये प्रथम पदार्थाच्या मध्यभागी असलेले पाणी तापते. नंतर बाहेरील बाजूचे, पृष्ठभागापर्यंतचे पाणी तापते. यामुळे संपूर्ण पदार्थ गरम केला जातो.\nअशाप्रकारे अन्नपदार्थामध्ये सगळीकडे उष्णता पसरते व पदार्थ शिजतो. उष्णता प्रवाहासाठी किंवा हस्तांतरणासाठी कोणत्याही माध्यमाची गरज नसते.\nअन्न गरम करण्यासाठी कागद, चिनी माती, काच, काही प्लॅस्टिक्स व विशिष्ट अशी भांडी मायक्रो वेव्ह-ओव्हन मध्ये वापरतात.\nसर्वांत कमी वेळाची व सोयीस्कर पद्धत आहे.\nपोषणतत्त्वांचा कमीत कमी नाश होतो.\nसूक्ष्मलहरी या प्रत्यक्षपणे अन्नात गेल्यामुळे अन्न समप्रमाणात शिजते.\nया पद्धतीत फक्त अन्नपदार्थ गरम होतो. भांडे गरम होत नाही.\nगोठविलेले व गार केलेले पदार्थ काही मिनिटातच गरम करता येतात.\nया पद्धतीत अन्न शिजविताना तेलाचा वापर कमी होतो. त्यामुळे कमी स्निग्धता आहार तयार करता येतो.\nपारंपरिक पद्धतीपेक्षा वीज कमी लागत असल्यामुळे ही स्वस्त पद्धत आहे.\nचव व अन्नाची गुणवत्ता सुधारते.\nपोषणमूल्यरोधक घटक (विषारी पदार्थ) काढून टाकता येतात.\nसंपर्कः ए. डी. आडसरे, ९४०३३२१०१३\n(अन्न तंत्र महाविद्यालय, आष्टी, जि. बीड.)\nचीन डाळ इंधन कोंबडी hen बटाटा वीज\nनाशिक जिल्ह्यात धरणांच्या पाणलोट क्षेत्रात...\nनाशिक : जिल्ह्यात मोठे ७, तर मध्यम १७ असे एकूण २३ प्रकल्प आहेत.\nजालना जिल्ह्यातील दोन मंडळांत जोरदार पाऊस\nऔरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात गुरुवारी (ता.\nपावसाळी वातावरणामध्ये येणाऱ्या अडचणींवरील...\nसध्या द्राक्ष लागवडीखालील सर्वच भागात बऱ्यापैकी पाऊस झाला.\nबळीराजा चेतना अभियान बंद करण्याचा निर्णय\nमुंबई : विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यात बळीराजा चेतना योजनेला अपयश आले\nबार्शीतील ४३ हजार शेतकरी दुष्काळ निधीपासून वंचितच\nखपली गहू बिस्किटे, हळद पावडर उद्योगात...दसनूर (जि.जळगाव) येथील वैशाली प्रभाकर पाटील यांनी...\nमखानापासून बनवा बर्फी, लाह्या अन् चिक्कीदलदलीच्या क्षेत्रात उगवणारे मखाना हे भरपूर...\nकृषी क्षेत्रामध्ये आहेत व्यावसायिक संधीव्यावसायिक संधी म्हणून शेती व संलग्न बाबींकडे...\nचिकूपासून बनवा आइस्क्रीमआइस्क्रीम हा लहानथोराच्या आवडीचा विषय आहे. त्याला...\nपपईपासून पेपन,पेक्टिन निर्मितीपपईचे फळ पचनास मदत करते. त्याचा गर व बिया औषधी...\nभोपळ्यापासून बर्फी, चिक्कीभोपळा हृदयरोगांसाठी उपयुक्त आहे. यातील घटक...\nचिकूपासून बनवा मूल्यवर्धित पदार्थचिकू (शा. नाव ः मैनिलकारा जपोटा) हे गोड,...\nप्रक्रिया उद्योगातही मशरूमला मागणीवाळवलेल्या मशरूमला बाजारपेठेत चांगली मागणी आणि...\nशेळीच्या दुधापासून दही, लोणी, चीज, मलईशेळीचे दूध पचनास हलके असते. शेळीच्या दुधापासून...\nश्रीवर्धनी सुपारीचे संवर्धन आवश्यकसुपारी हे परपरागीकरण होणारे झाड असल्याने...\nफणसामध्ये आहे प्रक्रिया उद्योगाची संधीफणसातील गरे तसेच बिया खाण्यायोग्य असून गरापासून...\nफणसापासून तयार करा खाकरा, केक अन् लोणचेविविध पदार्थांचे पोषणमूल्य वाढविण्यासाठी फणस बी...\nप्रक्रिया उद्योगात गवती चहाला मागणीगवती चहामध्ये अत्यावश्यक तेल असते. हे तेल सुगंधीत...\nबहुगुणी शेवग्याचे मूल्यवर्धित पदार्थशेवग्यामध्ये उच्च पौष्टिक आणि औषधी मूल्य आहेत....\nप्रक्रिया अन् आरोग्यासाठी शेवगाशेवग्याचे मूळ, फूल, पाने व साल यांचा वापर...\nप्रक्रिया उद्योगाला चालना देणारे मेगा...शेतकरी, प्रक्रिया करणारे आणि किरकोळ विक्रेत्यांना...\nकोकमपासून प्रक्रियायुक्त पदार्थकोकम फळ कच्चे ���सताना व पिकून लाल रंगाचे झाल्यावर...\nकरवंदापासून बनवा चटणी,जॅम, लोणचेकरवंद प्रक्रियेसाठी मोठ्या भांडवली गुंतवणुकीची...\nकलिंगडापासून तयार करा विविध...कलिंगड फळ खाण्याने किंवा ताजा रस पिल्याने...\nजांभळापासून स्क्वॅश,जॅम,जेलीमे महिन्याच्या शेवटी व जून, जुलै महिन्यात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vruthanta-news/says-that-if-action-will-taken-then-protest-will-take-55929/", "date_download": "2020-08-07T22:30:00Z", "digest": "sha1:5HOIZJZZQQYHXTHWNGIRSVEG3OHWHXDB", "length": 17462, "nlines": 206, "source_domain": "www.loksatta.com", "title": "म्हणे कारवाई केली तर दंगल पेटेल! | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nशार्कच्या पिल्लांच्या मासेमारीत वाढ\nसागरी किनारा मार्गचा भराव सुरक्षित\nम्हणे कारवाई केली तर दंगल पेटेल\nम्हणे कारवाई केली तर दंगल पेटेल\nपरिवहन विभाग आणि वाहतूक पोलीस यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे आणि रिक्षा युनियनच्या पाठिंब्याच्या जोरावर वांद्रे टर्मिनस ते वांद्रे स्थानक दरम्यान अनधिकृत रिक्षांचा सुळसुळाट झाला आहे.\nपरिवहन विभाग आणि वाहतूक पोलीस यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे आणि रिक्षा युनियनच्या पाठिंब्याच्या जोरावर वांद्रे टर्मिनस ते वांद्रे स्थानक दरम्यान अनधिकृत रिक्षांचा सुळसुळाट झाला आहे.\nवांद्रे टर्मिनस ते वांद्रे रेल्वे स्थानक दरम्यानचे साधारण एक किमी अंतर पार करण्यासाठी नियमित रिक्षाला १५ रुपये आकारण्यात येतात. शेअर रिक्षा असेल तर प्रति प्रवासी सात ते आठ रुपये घेण्यात येतात. मात्र एका रिक्षात किमान सात ते आठ प्रवासी सामानासह भरून प्रत्येक प्रवाशामागे १५ रुपये घेत त्यांना टर्मिनसवर घेऊन जाणे किंवा तेथून रेल्वे स्थानकात आणणे, हा उद्योग येथील अनेकांनी सुरू केला आहे. नियमित रिक्षा (काळ्या-पिवळ्या)या केवळ नावाला तेथे दिसतात. मात्र खासगी रिक्षा असल्याचे दाखवत या रिक्षा (संपूर्ण काळ्या रंगाच्या) प्रवासी वाहतूक करत असतात. या रिक्षांना मीटर नसते. त्यांना कोणाची परवानगीही लागत नाही. उलट तेथे कधीकाळी दिसणारा वाहतूक पोलीसही हल्ली दिसेनासा झाला आहे. यातील काही रिक्षांचे क्रमांक अधिकृत नसल्याचे रिक्���ा चालकांचेच म्हणणे आहे.अनधिकृत रिक्षाचालकांच्या विरोधात कारवाई करा, असा क्वचित आग्रह धरणाऱ्या मुंबई ऑटोरिक्षामेन्स युनियननेही या रिक्षांतून चालणाऱ्या प्रवासी वाहतुकीकडे दुर्लक्ष केले आहे. स्थानिक लोकांच्या दादागिरीपुढे आम्ही काही करू शकत नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. तर स्थानिकांच्या दादागिरीपुढेच वाहतूक पोलीसही कारवाई करण्यास तयार नाहीत. आठवडय़ाचे पाच दिवस (त्यात शुक्रवार नाही) एका बाजूला उभे राहत किंवा तेथे सर्वाधिक आवाज करणाऱ्या रिक्षाचालकाबरोबर चहा घेत फिरणाऱ्या वाहतूक पोलिसाचे लक्ष या प्रकारांकडे क्वचितच जाते आम्ही टर्मिनसकडे काय चालते याकडे पाहत नाही, असे स्पष्टपणे एका वाहतूक पोलिसाने सांगितले. हे सांगत असताना त्याने आपल्या नावाची पाटी काढलेली होती. आम्ही कारवाई केली तर उद्या आम्हाला येथे पुन्हा उभे राहता येणार नाही, असे त्यांचे म्हणणे होते. येथील पोलीस चौकीतील अधिकाऱ्यास विचारले असता, अशी कारवाई करणे म्हणजे नाहक दंगल पेटविण्यासारखे असल्याचे सांगितले. बेरोजगारांना रोजगार मिळतोय, तर त्यांच्यावर कारवाई कशाला करायची, असा प्रश्न त्या अधिकाऱ्याने उपस्थित केला. परिवहन विभागाकडे याबाबत विचारणा केली असता पश्चिम उपनगर प्रादेशिक परिवहन विभागाने कारवाई करण्याची तयारी दाखवली. मात्र परिवहन विभागाकडे गस्ती पथकांची (फ्लाइंग स्क्वाड) आणि अधिकाऱ्यांची संख्या कमी असल्यामुळे कारवाईवर बंधने येतात. नियमित कारवाई करणे हे वाहतूक विभागाचे काम असून त्यांनी पोलिसांच्या मदतीने ही कारवाई नियमित करणे आवश्यक आहे. आम्ही वारंवार वाहतूक विभागाला कारवाईसाठी कळविले मात्र त्यांच्याकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. परिणामी परिवहन विभाग आणि वाहतूक पोलीस यांच्यातील समन्वयाअभावी वांद्रे टर्मिनस ते वांद्रे स्थानक दरम्यान अनधिकृत रिक्षा व्यवसाय फोफावतो आहे.\nहे घ्या रिक्षा क्रमांक\nरिक्षा क्रमांक द्या, कारवाई करतो असे परिवहन विभागाकडून सांगण्यात येते. एका रविवारी अवघ्या अध्र्या तासात मिळालेले काही क्रमांक पुढीलप्रमाणे. या रिक्षांपैकी काही रिक्षांवर बनावट क्रमांक आहेत. हे क्रमांक पुढीलप्रमाणे : एमएच ०२ एल ९०७०, एमएच ०२ एल ९३६४, एमएच ०२ एल ९२४०, एमएच ०२ एल ९७१४, एमएच ०२ ए��� ९७३६, एमएच ०२ एल ९६८४, एमएच ०२ एल ९७८७, एमएच ०२ एल ९१७८, एमएच ०२ एस ६९५१, एमएच ०२ एस ९७७६, एमएच ०२ एस ९९०४, एमएच ०२ एस ९९१०, एमएच ०२ एस ९४७९, एमएच ०२ एस ७३६५, एमएच ०२ एस ९७१७, एमएच ०२ एआर ७३९९, एमएच ०३ २९८८ आणि एमएच ०४ सीझेड ५४८६.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nसमीर भुजबळ अटकेचा निषेध; रास्ता रोको, बसवर दगडफेक\nपोलीस यंत्रणेच्या निषेधार्थ ग्रामस्थांचे आंदोलन\nVideo : भाजपाच्या रॅलीत आंदोलकांनी ओढले महिला उपजिल्हाधिकारीचे केस\nमराठा मोर्चा : कामोठे परिसरात टायर जाळून ‘रास्ता रोको’चा प्रयत्न\nभाजपविरोधात शिवसेनेचा एल्गार, मुंबईच्या रस्त्यांवर निदर्शने\nसुशांतच्या मृत्यूपूर्वी काही दिवस आधी रियाने मुंबईत घेतले दोन आलिशान फ्लॅट्स\nश्रुती मोदी आहे तरी कोण सुशांतच्या मृत्यूप्रकरणी CBI ने तिच्या विरोधात दाखल केला गुन्हा\nसुशांत सिंहच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे देण्यास रिया चक्रवर्तीचा विरोध, म्हणाली...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल शंकुतला देवींनी मृत्यूआधी केलेली 'ती' भविष्यवाणी ठरली खरी\nसोनू सूदच्या मदतीचा ओघ कायम; रशियात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना केलं एअरलिफ्ट\nराज्यातील ग्रामीण भागांमधील करोना प्रादुर्भाव चिंताजनक\nकंपनी सेक्रेटरी प्रवेश परीक्षा ऑनलाइन\nदेशात २४ तासांत ६२,५३८ रुग्ण\nमुंबईतील ७७ टक्के रुग्ण करोनामुक्त\nमशिदीच्या पायाभरणीस जाणार नाही - आदित्यनाथ\nवकील तूर्त अत्यावश्यक सेवेत नाहीत\nऑनलाइन वर्गाना प्राध्यापकांचा विरोध\nतंत्रशिक्षण पदविका प्रवेशप्रक्रिया सोमवारपासून\nमुंबईतील मॉल्समध्ये ‘आरोग्य सेतू’ची ग्राहकांवर सक्ती\nयूपीएससी गुणवंताशी सोमवारी संवाद\n1 ‘कामसूत्र थ्रीडी’मधून शर्लिन चोप्राची उचलबांगडी\n2 मुंबई कुणाची.. नोकरदारांची\n3 फ्लेमिंगोंचे गाव जहांगीर कलादालनात \nअजित पवार मनसे नगरसेवकावर भडकले; म्हणाले, \"आमचे चार मंत्री करोना पॉझिटिव्ह आलेत\"X", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/shravan-marathi/health-food-for-fasting-120070900013_1.html?utm_source=RHS_Widget_Article&utm_medium=Site_Internal", "date_download": "2020-08-07T21:28:44Z", "digest": "sha1:W6KCCFZVWO53ZCMO3G7XA42ESBCJXZ3I", "length": 18477, "nlines": 158, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Food For Fasting : स्वादासह आरोग्यासाठी उपवासात खावे हे 10 पदार्थ | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 8 ऑगस्ट 2020\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nFood For Fasting : स्वादासह आरोग्यासाठी उपवासात खावे हे 10 पदार्थ\nउपवासाच्या वेळी, आपल्याला हे समजत नसल्यास की काय खावं जे उपवासात देखील कामी येईल आणि आरोग्यवर्धक असेल. तर चला आज आम्ही इथे आपल्याला अश्या 10 उपवासाच्या पदार्थांबद्दल सांगणार आहोत जे चवदार तर आहेच त्याच बरोबर आपल्या आरोग्यासाठी देखील चांगले आहेत.\n1 आपली इच्छा असल्यास तर फळ आणि भाज्या एकत्रित करून सॅलड किंवा कोशिंबीर बनवू शकता, चव येण्यासाठी त्यावर सैंधव मीठ आणि काळी मिरपूड वापरू शकता. यामुळे आपले पोट देखील लवकर भरेल आणि चव पण मिळेल.\n2 जर आपणास साबुदाण्याची खीर आवडत नाही, तिखट देखील आवडत नसल्यास, तर आपण साबुदाण्याची गोड खिचडी बनवून देखील खाऊ शकता. ह्याला साजूक तूप आणि साखर टाकून बनवतात आणि हे ताकद देखील देत.\n3 बटाट्याचे चिप्स किंवा इतर तळलेले पदार्थ खाण्या ऐवजी, कुट्टू किंवा शिंगाड्याच्या पिठापासून बनवलेले पदार्थ वापरावं. ह्याला आपल्या चवीप्रमाणे तिखट किंवा गोड बनवता येतं. यासह आपण काही फळ किंवा काकडी घेऊ शकता.\n4 बटाट्यांचा जास्त वापर करण्याऐवजी आपण दह्यात कुट्टुचे पीठ, शेंगदाण्याचा कूट आणि बटाटे घालून आमटी बनवू शकता. हे चविष्ट आणि आरोग्यासाठी चांगली असते.\nयापासून गॅस आणि पोटाच्या अन्य त्रासांना रोखता येईल.\n5 कुट्टू किंवा शिंगाड्याच्या पिठाची पुरी बनविण्याऐवजी आपण ह्याची पोळी देखील बनवू शकता. हे आरोग्यास जास्त फायदेशीर असणार.\n6 उपवासात आपण साबुदाण्याची खिचडी बनवून खात असल्यास, आणि साबुदाणा आपल्यासाठी हानिप्रद असल्यास, आपण या सोबत दह्याचा वापर करू शकता. या पासून आपल्याला अतिरिक्त ऊर्जा मिळेल आणि दही पोटाच्या विकारांना दूर करण्यास मदत करेल. या मुळे पुन्हा-पुन्हा तहान पण लागणार नाही.\n7 आपणास तळकट आणि मसालेदार खावयाचे नसल्यास, तर आपण दूध आणि केळीने बनवलेले मिल्कशेक दिवसातून 2-3 वेळा घेऊ शकता. या मुळे भूक लागणार नाही आणि संपूर्ण दिवस ऊर्जा राहील.\n8 फ्रुट रायता देखील आपली गरज पूर्ण करण्यास मदत करेल. दह्यामध्ये आपल्या आवडीनुसार फळ आणि ड्राय फ्रुट्स घालून रायतं बनवू शकता. या मुळे आपल्याला ताकद आणि ऊर्जा मिळेल.\n9 ड्राय फ्रुट्सचे सेवन केल्याने आपल्याला ऊर्जा आणि कॅलरी दोन्ही मिळेल. कमी प्रमाणात घेतल्याने देखील आपल्याला अजून काहीही खाण्याची गरज भासणार नाही.\n10 आपल्याला जर काही पेय पदार्थच घ्यावयाचे असल्यास, कुट्टू आणि शिंगाड्याच्या पिठाची दूध घालून गोड कढी किंवा आमटी करू शकता. या व्यतिरिक्त रताळ्याच्या शिरा आणि उकळून घेतलेलं रताळं आपल्या शरीरास दीर्घकाळापर्यंत ऊर्जा देण्यास मदत करतात.\nखमंग उपवासाचे मेदु -वडे\nआषाढी एकादशीला विशेष: उपवासाचे दही वडे झडपट तयार करा\nपनीर टिक्का (उपवासाचा) आषाढी एकादशी स्पेशल\nयावर अधिक वाचा :\nकामात अडचणी येण्याची शक्यता आहे. काळजीपूर्वक कार्य करा. मोठ्यांचा आधार मिळाल्याने कार्य पूर्ण होतील. वैवाहिक जीवनात स्थिती...अधिक वाचा\nमानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. मातृपक्षाकडून सहयोग मिळेल. व्यापार-व्यवसायात स्थिती सुखद राहील. मित्रांची मदत मिळेल. आरोग्याची काळजी बाळगणे...अधिक वाचा\nप्रेम प्रकरणात दोघांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आज रात्री आपल्या करीयरशी संबंधित सर्व बाबी स्पष्ट होतील. व्यापार...अधिक वाचा\nव्यवहारिक दक्षता वाढवा. सामान्य सहयोग मिळेल. देवाण घेवाणीत त्रास. नियोजित कामात अडचणी येण्याची शक्यता. कामावर प्रभाव पडेल....अधिक वाचा\nजास्त सहयोग मिळेल. कार्यकुशलतेचा लाभ मिळेल. पारिवारिक लाभ घ्या. नोकरीत विशेष सावधगिरी बाळगा. विश्वासात राहू नये. अनिश्चिततेचे...अधिक वाचा\n\"आर्थिक नुकसान संभव. कामात गुप्तता राखा. सहयोग मिळेल. संबंध बिघडतील. अव्यवहारिक कामांपासून लांब रहा. आपल्या कामाच्या गोष्टी गुप्त...अधिक वाचा\nवैचारिक असंतोष राहील. कामात मन रमणार नाही. तब्बेतीची काळजी घ्या. व्यावसायिक प्रकरणात अडचणी येतील. आर्थिक जबाबदार्‍या वाढतील....अधिक वाचा\nआपली स्थिति, वास्तविकता वाढेल. पारिवारिक दृष्‌टया वेळ सामान्य. कामाचा ताण जाणवेल. नोकरीत कुणावरही विश्वास ठेवू नये. अडचणी...अधिक वाचा\n\"उत्साह, आत्मविश्वास वाढेल. अडकलेला पैसा मिळेल. मनोरंजनात वेळ जाईल. अडचणी राहतील. मिळकती पेक्षा जास्त खर्च होईल. अनिश्चितता...अधिक वाचा\n\"खासगी कामाकडे जास्त लक्ष द्या. पैसा मिळेल. जबाबदारीची कामे पडतील. नोकरीत नुकसानी संभव. कामात पारदर्शकता हवी. वैचारिक...अधिक वाचा\n\"शत्रुपक्ष हावी राहील. एखाद्या चुकीला पुन्हा करु नका. मन रमणार नाही. विश्वास कमी राहील. व्यर्थ ताण जाणवेल....अधिक वाचा\nमार्ग प्रशस्त होईल. अडकलेली कामे पूर्ण झाल्याने आनंद वाटेल. साथ लाभेल. व्यक्तिगत कामात उन्नति होईल. कायदेशीर कामात...अधिक वाचा\nश्रीकृष्णाचा रंग रूप आणि सुवासाचे हे 4 गुपित आपल्याला ...\nभगवान श्रीकृष्णाचे रंग, रूप, सुवास आणि शारीरिक संरचनेवर संशोधन होतातच. अखेर त्यांचा रूप, ...\nरामाच्या वनवासात, ज्योतिषाचा दोष कुठे आहे\nत्याग करून वनवासात जावे लागले. काही विद्वान त्यांचा वनवासाच्या मागे त्यांची जन्मपत्रिका ...\nश्री राम चमत्कारी मंत्र, सर्वकार्य सिद्ध करणारे मंत्र\n\"ॐ आपदामप हर्तारम दातारं सर्व सम्पदाम, लोकाभिरामं श्री रामं भूयो भूयो नामाम्यहम \nश्रीराम मंत्र जपा, रामाला मनोभावे नमन करा\nयापैकी कोणत्याही एका मंत्राचा जप देखील जीवनात संयम आणि शांती प्रदान करण्यात मदत करेल.\nअंतरंग म्हणजे \"राम\" श्वास-उश्वास आहे \"राम\" जपते मन निरंतर \"राम\" दिसतो डोळ्यास मम \"राम\"\nअमेरिकेत प्राण्यांना कोरोनाची लागण, एका कुत्र्याचा ...\nअमेरिकेत सात वर्षीय जर्मन शेफर्ड प्रजातीच्या एका कुत्र्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ...\nअयोध्येत राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याची तयारी सुरु\nअयोध्येत राम मंदिर भूमिपूजनाचा सोहळा 5 ऑगस्टला होणार असल्याने कार्यक्रमाची तयार जोरात ...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राजगृह निवासस्थानाची तोडफोड ...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मुंबईतील दादर येथील राजगृह निवासस्थानाची तोडफोड करणाऱ्या ...\nपावसाचे पुण्यात पुन्हा एकदा जोरदार आगमन\nमहाराष्ट्रात बऱ्यापैकी मॉन्सूनला सुरवात झाली आहे. राज्याच्या बहुतांश भागात गेल्या दोन ...\nऑगस्टमध्ये तब्बल १६ दिवस बॅंक बंद राहणार\nऑगस्ट महिन्यांपासून रक्षाबंधन, गणपती अशा विविध सणांना सुरुवात होते. त्यामुळे ऑगस्टमध्ये ...\nजिओ मामी मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये दीपिका पादुकोणचा ग्लॅमरस लूक\nटक्सिडो सूटमध्ये सोनम कपूरची सुंदर शैली\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A3-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%87/6", "date_download": "2020-08-07T21:36:04Z", "digest": "sha1:YIWK3E2RU3V7UGZ63662N6QRDVOUIBXJ", "length": 5784, "nlines": 84, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्���िमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nफोटोग्राफर ते चीफ मिनिस्टर... उद्धव ठाकरेंचा प्रवास\nफडणवीस ठरले महाराष्ट्राचे सर्वात कमी दिवसाचे मुख्यमंत्री\nफोटोग्राफर ते मुख्यमंत्री... उद्धव ठाकरेंचा प्रवास\nअहंकाराचा वारा न लागो..\nआघाडीच्या ओळख परेडमध्ये फक्त १३० आमदार होते: राणे\nआघाडीच्या ओळख परेडमध्ये फक्त १३० आमदार होते: राणे\nभाजपने आमचे ४ आमदार लपवलेत : नवाब मलिक\nकर्नाटक पॅटर्न महाराष्ट्रात, 'ऑपरेशन लोटस'ला सुरुवात\nकाँग्रेस आमदार फोडण्याचे प्रयत्न सुरू, चव्हाण यांचा आरोप\nकाँग्रेस आमदार फोडण्याचे प्रयत्न सुरू, चव्हाण यांचा आरोप\nवीस वर्षांनंतर जिल्हा पुन्हा चर्चेत\nबंडखोरांबद्दल काय म्हणाले होते अजित पवार\n‘सोशल’वर रंगतेय राजकीय युद्ध\nसंजय राऊत म्हणजे कुजका म्हातारा: नीलेश राणे\nराज्यात आमचेच सरकार येणार - रावसाहेब दानवे\nराणे सक्रिय; विखे अद्याप दूरच\nराणे सक्रिय; विखे अलित्पच\nमध्यावधी निवडणुका होणार नाहीत\nLive: काँग्रेस-राष्ट्रवादीच्या समन्वय समितीची बैठक सुरू: जयंत पाटील\n उद्धव, आदित्य, शिंदे, अजितदादा दावेदार\n उद्धव, आदित्य, शिंदे, अजितदादा दावेदार\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/maharashtra/cabinet-expansion-in-maharashtra-soon-kolhapurs-two-shiv-sena-mlas-name-in-race-rajesh-kshirsagar-and-sujit-minchekar-70208.html", "date_download": "2020-08-07T21:49:08Z", "digest": "sha1:7YEA6PL4UXHMN3OO4RA5EE3FJFKWIYD7", "length": 16674, "nlines": 189, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "कोल्हापूरच्या दोन आमदारांची नावं मंत्रिपदासाठी चर्चेत", "raw_content": "\nAir India Plane Skids | केरळमध्ये एअर इंडियाचं विमान रन वेवरुन घसरलं, विमानाचे दोन तुकडे, 17 जणांचा मृत्यू\nKerala Plane Crash | वडील सैन्यातील माजी ब्रिगेडियन, मोठा भाऊ कारगील युद्धात शहीद, कॅप्टन दीपक साठे यांच्यावर काळाचा घाला\nडॉ. आरती ठिक होतील, पिंपरी-चिंचवडमधील कोरोनाबाधित डॉक्टरच्या कुटुबियांना शरद पवारांचा फोन\nकोल्हापूरच्या दोन आमदारांची नावं मंत्रिपदासाठी चर्चेत\nकोल्हापूर लोकसभेच्या दोन्ही जागांवर यंदा शिवसेनेने विजय मिळवला आहे. शिवाय कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेचे 6 आमदार ��हेत.\nमुंबई : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य मंत्रिमंडळाचा रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्यासह भाजपच्या कोअर कमिटीशी चर्चा केली. येत्या आठवड्यात मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. या मंत्रिमंडळात कोणाला स्थान मिळणार याबाबतची उत्सुकता आहे. यामध्ये प्रमुख नावं आहेत, ती म्हणजे भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार आणि काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेले राधाकृष्ण विखे पाटील यांची. या दोघांना फडणवीसांच्या मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे.\nमंत्रिमंडळ विस्तारात आपल्या वाट्याला येणारी मंत्रिपद शिवसेनेकडून कोल्हापूरला देण्यात येण्याची शक्यता आहे. यामध्ये शिवसेनेचे कोल्हापूर उत्तर मतदारसंघाचे आमदार राजेश क्षीरसागर आणि हातकणंगलेचे आमदार सुजीत मिणचेकर यांची नावं चर्चेत आहेत. या दोघांपैकी एकाचं नाव मंत्रिपदासाठी चर्चेत आहे.\nकोल्हापूर लोकसभेच्या दोन्ही जागांवर यंदा शिवसेनेने विजय मिळवला आहे. शिवाय कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेचे 6 आमदार आहेत. त्यामुळे शिवसेनेला भरभरुन दिलेल्या कोल्हापूरला शिवसेना काय देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.\nवर्षा निवासस्थानी महत्वाची बैठक\nदरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर काल भाजपच्या कोअर कमिटीची महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीला भाजप नेते चंद्रकांत पाटील, रावसाहेब दानवे, संघटन मंत्री विजय पुराणिक, राष्ट्रीय सह संघटन मंत्री व्ही. सतीश उपस्थित होते. या बैठकीत संघटनात्मक तसेच मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात चर्चा झाली.\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची दिल्लीत भेट घेतली. या भेटीत महाराष्ट्र मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा झाली.\nअब्दुल सत्तारांचा राजीनामा ठाकरे सरकारच्या पतनाची सुरुवात : देवेंद्र फडणवीस\nगाडी सुरु होताना धक्के खाते, एकदा सुटली की सुसाट जाते…\nराष्ट्रवादीत गृहमंत्रीपद नको म्हणणारे जास्त, ममताही महाविकास आघाडीच्या प्रेमात :…\n\"जीवनात 'त्या' व्यक्तीला नेहमी सांभाळून ठेवा\", संजय राऊतांच्या फेसबुक पोस्टमध्ये…\nअखेर गागाभट्ट आले, मंत��रिमंडळ विस्तारावर प्रसाद लाड यांची टीका\n'ठाकरे' सरकारचा मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला, शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीच्या संभाव्य मंत्र्यांची यादी\nकोल्हापूरच्या वाट्याला तीन मंत्रिपदं जवळपास निश्चित, शिवसेनाही अनुशेष भरुन काढणार\nआदिती तटकरे, मकरंद पाटील, राजेश टोपे, राष्ट्रवादीच्या संभाव्य मंत्र्यांची यादी\nहॅलो, उद्धव म्हस्के बोलतोय, तुम्ही शब्द दिला होता...अजित पवारांना फोन,…\nएकनाथ खडसे यांनाही वाढीव वीज बिलाचा शॉक, एका महिन्याचं बिल…\nचंद्रपुरात वाघांची संख्या वाढल्याने नसबंदीचा विचार, सल्लागार मंडळाच्या बैठकीत अजब…\nकॅमेरा सेट करुन फेसबुक लाईव्ह, पंख्याला दोरी बांधून आत्महत्या\nवर्ध्याच्या ऑरगॅनिक मास्कला इंग्लंडमध्ये मागणी, साहेबांच्या तोंडावर सेंद्रिय कापसाचे मास्क\nSushant Singh case | CBI चौकशीचा प्रस्ताव केंद्राने स्वीकारला, कोर्टाकडून…\nPHOTO | पंतप्रधान मोदींनी प्रभू रामाला साष्टांग दंडवत घातला तो…\nतब्बल 27 वर्षे चप्पल न घालणारा कोल्हापूरचा कारसेवक, अनोखा पण…\nAir India Plane Skids | केरळमध्ये एअर इंडियाचं विमान रन वेवरुन घसरलं, विमानाचे दोन तुकडे, 17 जणांचा मृत्यू\nKerala Plane Crash | वडील सैन्यातील माजी ब्रिगेडियन, मोठा भाऊ कारगील युद्धात शहीद, कॅप्टन दीपक साठे यांच्यावर काळाचा घाला\nडॉ. आरती ठिक होतील, पिंपरी-चिंचवडमधील कोरोनाबाधित डॉक्टरच्या कुटुबियांना शरद पवारांचा फोन\n पायाला जखम असल्यास पावसाच्या पाण्यातून चालणे टाळा\nकुणालाही सोडणार नाही, पितळ उघडं पाडल्याशिवाय गप्प बसणार नाही : अविनाश जाधव\nAir India Plane Skids | केरळमध्ये एअर इंडियाचं विमान रन वेवरुन घसरलं, विमानाचे दोन तुकडे, 17 जणांचा मृत्यू\nKerala Plane Crash | वडील सैन्यातील माजी ब्रिगेडियन, मोठा भाऊ कारगील युद्धात शहीद, कॅप्टन दीपक साठे यांच्यावर काळाचा घाला\nडॉ. आरती ठिक होतील, पिंपरी-चिंचवडमधील कोरोनाबाधित डॉक्टरच्या कुटुबियांना शरद पवारांचा फोन\n पायाला जखम असल्यास पावसाच्या पाण्यातून चालणे टाळा\nडॉ. आरती ठिक होतील, पिंपरी-चिंचवडमधील कोरोनाबाधित डॉक्टरच्या कुटुबियांना शरद पवारांचा फोन\nCorona Vaccine | कोरोना लस 225 रुपयांना उपलब्ध होणार, सिरम इन्स्टिट्यूटचा बिल गेट्स फाऊंडेशनसोबत 10 कोटी डोसचा करार\n” जम्बो कोव्हिड सेंटरच्या पाहणीवेळी अजित पवारांची विचारणा\nPune Corona | पुणेकरांना दिलासा, कोरोना रुग्�� दुप्पटीचा कालावधी 33 दिवसांवर, मृत्यूदरही घसरला\nCrop Loan : राज्यातील 12 जिल्ह्यात 50 टक्क्यांपेक्षा कमी पीक कर्ज वाटप : सहकारमंत्री बाळासाहेब पाटील\nपुण्यातील गणेशोत्सवाची नियमावली ठरली, बाप्पाच्या मिरवणुकीसह ‘या’ गोष्टींना मनाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/sports/sachin-tendulkar-suggest-to-select-ravindra-jadeja-for-cwc19-semifinal-87540.html", "date_download": "2020-08-07T20:51:59Z", "digest": "sha1:B4WMWYQP3A2ZZUGRVQOJJHT2W6IR73TG", "length": 16003, "nlines": 186, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "रवींद्र जाडेजाला सेमीफायनलमध्ये खेळवा, सचिनचा सल्ला", "raw_content": "\nAir India Plane Skids | केरळमध्ये एअर इंडियाचं विमान रन वेवरुन घसरलं, विमानाचे दोन तुकडे, 17 जणांचा मृत्यू\nKerala Plane Crash | वडील सैन्यातील माजी ब्रिगेडियन, मोठा भाऊ कारगील युद्धात शहीद, कॅप्टन दीपक साठे यांच्यावर काळाचा घाला\nडॉ. आरती ठिक होतील, पिंपरी-चिंचवडमधील कोरोनाबाधित डॉक्टरच्या कुटुबियांना शरद पवारांचा फोन\nरवींद्र जाडेजाला सेमीफायनलमध्ये खेळवा, सचिनचा सल्ला\nआयसीसी क्रिकेट विश्वचषक 2019 च्या सेमीफायनलच्या सामन्यात भारतीय संघाचा सामना न्युझीलंडच्या संघाशी होणार आहे. या सामन्यात भारतीय संघात कुणाला स्थान मिळणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.\nटीव्ही 9 मराठी, डिजीटल टीम\nमुंबई: आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2019 च्या सेमीफायनलच्या सामन्यात भारतीय संघाचा सामना न्युझीलंडच्या संघाशी होणार आहे. या सामन्यात भारतीय संघात कुणाला स्थान मिळणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. दरम्यान, मागील सामन्यात भारतीय संघात युजवेंद्र चहलऐवजी रवींद्र जाडेजाला संधी देण्यात आली होती. जाडेजाने चांगली गोलंदाजी करत 10 षटकात 40 धावा दिल्या आणि एक विकेट घेतली होती. आता सेमीफायनलमध्ये अंतिम 11 मध्ये कुणाला संधी मिळणार हा औत्सुक्याचा विषय आहे.\nभारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने सेमीफायनल सामना खेळताना भारतीय संघात मोहम्मद शमी आणि रवींद्र जाडेजाला संधी देण्याचा सल्ला दिला आहे. सचिन म्हणाला, “मी संघ व्यवस्थापनाला जडेजाला संधी देण्याचा सल्ला देईल. जर दिनेश कार्तिक 7 व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येणार असेल, तर त्याजागी जाडेजाचा पर्याय अधिक चांगला आहे. मोठ्या सामन्यांमध्ये आपल्याला चांगले पर्याय संघात असणे आवश्यक आहे. कारण आपण 5 गोलंदाजांना संघात घेऊन खेळतो आहे.\nसचिनने मोहम्मद शमीला देखील न्युझ���लंडविरुद्धच्या सेमीफायनल सामन्यात संधी देण्याचा सल्ला दिला आहे. शमीने आतापर्यंत विश्वचषकात 14 विकेट घेतल्या आहेत. श्रीलंकाविरुद्धच्या सामन्यात शमीला विश्रांती देण्यात आली होती. मात्र, मॅनचेस्टरच्या मैदानावर शमीची गोलंदाजी प्रभावी ठरु शकते. शमीने मॅनचेस्टरमध्येच वेस्टइंडीजविरुद्ध 16 धावा देत 4 विकेट घेतल्या होत्या. त्यामुळे आता मंगळवारी भारतीय संघ कोणत्या 11 खेळाडूंना खेळवणार हे पाहणे अधिक औत्सुक्याचे असेल.\nRohit Sharma | 'मुंबई इंडियन्स'मध्ये 'त्या' दोन खेळाडूंना परत आणू…\nIPL 2020 | 'आयपीएल 2020' यूएईमध्ये रंगणार, तारखांची घोषणा\nLive Update : बाळासाहेब ठाकरे हे राम मंदिर आंदोलनाचे शिल्पकार…\nIPL 2020 | 'आयपीएल 2020' भारताबाहेर नेण्याच्या हालचाली, तारखा जवळपास…\nLive Update : मुंबईतील हिंदमाता परिसरात पाणी तुंबलं, गुडघाभर पाण्यातून…\nLive Update : प्रकाश आंबेडकर 'मातोश्री'वर, उद्धव ठाकरेंशी चर्चा\nAsia Cup 2020 | आशिया चषकाचं आयोजन रद्द, गांगुलींची घोषणा,…\nLive Update : सोलापूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या 2500 पार\nमुंबईच्या भर पावसात गाडीतून मोबाईल हिसकावला, अभिनेता भारत गणेशपुरेंचा थरारक…\nपुण्यातील गणेशोत्सवाची नियमावली ठरली, बाप्पाच्या मिरवणुकीसह 'या' गोष्टींना मनाई\nरियाकडे कोट्यावधींचे दोन फ्लॅट, सुशांतच्या खात्यातून 15 कोटीच्या व्यवहाराचा आरोप,…\nमंत्री अशोक चव्हाण राज्यपालांच्या भेटीला, काँग्रेस नेते सोनिया गांधींचीही भेट…\nमुख्यमंत्र्यांच्या हस्ते महाराष्ट्रात गुगल क्लासरुमचं उद्घाटन, 2.3 कोटी विद्यार्थी-शिक्षकांना लाभ,…\n'व्हॉट अ‍ॅन आयडिया सरजी', सोलापुरात मंदिर-मशिदीच्या भोंग्याद्वारे शिक्षणाचे धडे\nमुंबईत 113 टक्के नालेसफाई नव्हे, ही तर हातसफाई, देवेंद्र फडणवीसांचा…\nमुंबईत मुसळधार पावसाने इमारतीचे 2 मजले कोसळले, घरांतील माणसं धावतपळत…\nAir India Plane Skids | केरळमध्ये एअर इंडियाचं विमान रन वेवरुन घसरलं, विमानाचे दोन तुकडे, 17 जणांचा मृत्यू\nKerala Plane Crash | वडील सैन्यातील माजी ब्रिगेडियन, मोठा भाऊ कारगील युद्धात शहीद, कॅप्टन दीपक साठे यांच्यावर काळाचा घाला\nडॉ. आरती ठिक होतील, पिंपरी-चिंचवडमधील कोरोनाबाधित डॉक्टरच्या कुटुबियांना शरद पवारांचा फोन\n पायाला जखम असल्यास पावसाच्या पाण्यातून चालणे टाळा\nकुणालाही सोडणार नाही, पितळ उघडं पाडल्याशिवाय गप्प बसणार नाही : अविनाश जाधव\nAir India Plane Skids | केरळमध्ये एअर इंडियाचं विमान रन वेवरुन घसरलं, विमानाचे दोन तुकडे, 17 जणांचा मृत्यू\nKerala Plane Crash | वडील सैन्यातील माजी ब्रिगेडियन, मोठा भाऊ कारगील युद्धात शहीद, कॅप्टन दीपक साठे यांच्यावर काळाचा घाला\nडॉ. आरती ठिक होतील, पिंपरी-चिंचवडमधील कोरोनाबाधित डॉक्टरच्या कुटुबियांना शरद पवारांचा फोन\n पायाला जखम असल्यास पावसाच्या पाण्यातून चालणे टाळा\nडॉ. आरती ठिक होतील, पिंपरी-चिंचवडमधील कोरोनाबाधित डॉक्टरच्या कुटुबियांना शरद पवारांचा फोन\nCorona Vaccine | कोरोना लस 225 रुपयांना उपलब्ध होणार, सिरम इन्स्टिट्यूटचा बिल गेट्स फाऊंडेशनसोबत 10 कोटी डोसचा करार\n” जम्बो कोव्हिड सेंटरच्या पाहणीवेळी अजित पवारांची विचारणा\nPune Corona | पुणेकरांना दिलासा, कोरोना रुग्ण दुप्पटीचा कालावधी 33 दिवसांवर, मृत्यूदरही घसरला\nCrop Loan : राज्यातील 12 जिल्ह्यात 50 टक्क्यांपेक्षा कमी पीक कर्ज वाटप : सहकारमंत्री बाळासाहेब पाटील\nपुण्यातील गणेशोत्सवाची नियमावली ठरली, बाप्पाच्या मिरवणुकीसह ‘या’ गोष्टींना मनाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/hinduism-marathi/mahabharat-story-about-amba-ambika-and-amblika-bhishma-120052600030_1.html", "date_download": "2020-08-07T20:31:19Z", "digest": "sha1:HGFRE3JWW3XSHL6BJYGU3TXZV2V2EF2T", "length": 20887, "nlines": 161, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "महाभारत कथा : अंबा, अंबिका, अंबालिका कोण होत्या... | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 8 ऑगस्ट 2020\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nमहाभारत कथा : अंबा, अंबिका, अंबालिका कोण होत्या...\nअंबा ही महाभारतात काशीराजची कन्या होती. अंबाला अजून 2 बहिणी अंबिका आणि अंबालिका असे. ज्यावेळी अंबा, अंबिका आणि अंबालिकाचे स्वयंवर होणार होते. त्यावेळी भीष्माने एकट्यानेच तेथे आलेल्या सर्व राजांना पराभूत करून तिन्ही कन्यांचे हरण करून त्यांना हस्तिनापुरात आणून माता सत्यवतीच्या समोर उभे केले. जेणे करून त्यांचे लग्न हस्तिनापुराचे राजा आणि सत्यवतीचा पुत्र विचित्रवीर्य यांच्यासोबत संपन्न केला जावा. अश्या प्रकारे अंबिका आणि अंबालिका विचित्रवीर्यच्या बायका झाल्या.\nपरंतु विचित्रवीर्यच्या आकळी मृत्यूमुळे त्या दोघी निःसंतानच राहिल्या. भीष्माने तर ब्रह्मचर्य व्रत घेतले होते आणि आता सत्यवतीच्या दोन्ही मुलांच्या आकळी मरण पावल्यामुळे कुरुवंश संकटात सापडले होते. अश्यावेळी सत्यवतीला आपल्या थोरल्या मुलगा वेदव्यासांची आठवण झाली. तिने नियोग विधीने अंबिका आणि अंबालिकाचे गर्भधारण करविले.\nज्यावेळी वेदव्यास अंबिकाशी शारीरिक संबंध करत होते तिने लज्जावश आपले डोळे मिटून घेतले. जेणे करून तिचे होणारे मूल धृतराष्ट्र हे आंधळे जन्माला आले.\nपहिल्या मुलाच्या नंतर अंबिका ऋतुमती झाल्यावर पुन्हा सत्यवतीने तिच्या जवळ वेदव्यासांची पाठवणी केली. जेणे करून तिला एक स्वस्थ मूल होवो. या वेळी अंबिका स्वतः न जाता आपल्या दासीला आपल्या रूपात तयार करून पाठवते. वेदव्यास आणि तिच्या मिलनापासून विदुर चे जन्म झाले, जे धृतराष्ट्र आणि पांडवांचे भाऊ म्हटले जाते.\nसत्यवतीने अंबालिकाला सूचना केल्या की तिने अंबिकासारखे आपले डोळे मिटू नये. ज्यावेळी वेदव्यास अंबालिकाच्या समोर गेले ती लाजेमुळे पिवळी पडली. या कारणामुळे तिच्या पोटी पांडूचा जन्म झाला. जे जन्मापासूनच कावीळने ग्रस्त होते.\nज्यावेळी अंबा सांगते की तिने राजा शाल्वला आपल्या पती रूपात वरले आहे, हे कळल्यावर विचीत्रवीर्य तिच्याशी लग्न करण्यास नकार देतो. भीष्म राजा शल्याकडे तिची पाठवणी करतात. पण राजा शाल्व तिचा स्वीकार करण्यास नकार देतात. अश्यावेळी ती परत हस्तिनापुरात येते आणि भीष्माला म्हणते हे आर्य आपण मला जिंकून आणले आहे आता आपण माझ्याशी लग्न करावे.\nभीष्म आपल्या प्रतिज्ञामध्ये बांधल्या गेल्यामुळे तिच्या मागणीला मान्य करत नाही. त्यामुळे अंबा संतापते आणि भीष्मला म्हणते की आपल्या मृत्यूला मी कारणीभूत असणार. असे म्हणून परशुरामांकडे जाते आणि आपले दुःख सांगून मदत मागते. परशुराम अंबाला म्हणतात की देवी आपण काळजी करू नका मी आपले लग्न भीष्मासह लावून देईन.\nपरशुराम भीष्माला बोलवतात पण भीष्म त्याच्यांकडे जात नाही यावर संतापून परशुराम भीष्माकडे जातात. दोघांमध्ये भयंकर युद्ध होतं. दोघेही अभूतपूर्व योद्धा असे. म्हणून विजय आणि पराभवाचा निर्णय होणे अशक्य असताना शेवटी देवता मध्यस्थी करून युद्ध थांबवतात. निराश होऊन अंबा अरण्यात तपश्चर्या करावयास निघून जाते.\nती शंकराची तपश्चर्या करते. तिच्यावर प्रसन्न होऊन महादेव तिला वर देतात की पुढच्या जन्मी ती भीष्माच्या मृत्यूला कारणीभूत असणार. हे वर मिळाल्यावर ती स्वतःचे जीव संपवते आणि पुढल्या जन्मी राजा धृपदच्या घरी शिखण्डी रूपाने जन्म घेते. शिखण्डी कुरुक्षेत्राच्या युद्धात भीष्माची मृत्यूला कारणीभूत ठरले, कारणं कृष्णाने त्या दिवशी शिखण्डीला अर्जुनाचे सारथी बनविले असतात.\nतसेही भीष्माला पूर्वजन्मीचे विदित असल्यामुळे ते एका महिलेविरुद्ध शस्त्र उचलण्यास नकार देतात. त्याचं दरम्यान अर्जुन संधी साधून भीष्मावर प्रहार करतो ज्यामुळे भीष्म जखमी होऊन कोलमडून खाली जमिनीवर पडतात.\nया 22 चांगल्या सवयी असल्या शनीचा प्रकोप दूर होतो\nश्रीकृष्ण - रुक्मिणी संवाद : कर्णाचे काय चुकले \nरामायणातील शूर्पणखा बनली श्रीकृष्णाची पत्नी, जाणून घ्या 10 मनोरंजक गोष्टी\nबोध कथा : लबाड मांजर\nयावर अधिक वाचा :\nकामात अडचणी येण्याची शक्यता आहे. काळजीपूर्वक कार्य करा. मोठ्यांचा आधार मिळाल्याने कार्य पूर्ण होतील. वैवाहिक जीवनात स्थिती...अधिक वाचा\nमानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. मातृपक्षाकडून सहयोग मिळेल. व्यापार-व्यवसायात स्थिती सुखद राहील. मित्रांची मदत मिळेल. आरोग्याची काळजी बाळगणे...अधिक वाचा\nप्रेम प्रकरणात दोघांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आज रात्री आपल्या करीयरशी संबंधित सर्व बाबी स्पष्ट होतील. व्यापार...अधिक वाचा\nव्यवहारिक दक्षता वाढवा. सामान्य सहयोग मिळेल. देवाण घेवाणीत त्रास. नियोजित कामात अडचणी येण्याची शक्यता. कामावर प्रभाव पडेल....अधिक वाचा\nजास्त सहयोग मिळेल. कार्यकुशलतेचा लाभ मिळेल. पारिवारिक लाभ घ्या. नोकरीत विशेष सावधगिरी बाळगा. विश्वासात राहू नये. अनिश्चिततेचे...अधिक वाचा\n\"आर्थिक नुकसान संभव. कामात गुप्तता राखा. सहयोग मिळेल. संबंध बिघडतील. अव्यवहारिक कामांपासून लांब रहा. आपल्या कामाच्या गोष्टी गुप्त...अधिक वाचा\nवैचारिक असंतोष राहील. कामात मन रमणार नाही. तब्बेतीची काळजी घ्या. व्यावसायिक प्रकरणात अडचणी येतील. आर्थिक जबाबदार्‍या वाढतील....अधिक वाचा\nआपली स्थिति, वास्तविकता वाढेल. पारिवारिक दृष्‌टया वेळ सामान्य. कामाचा ताण जाणवेल. नोकरीत कुणावरही विश्वास ठेवू नये. अडचणी...अधिक वाचा\n\"उत्साह, आत्मविश्वास वाढेल. अडकलेला पैसा मिळेल. मनोरंजनात वेळ जाईल. अडचणी राहतील. मिळकती पेक्षा जास्त खर्च होईल. अनिश्चितता...अधिक वाचा\n\"खासगी कामाकडे जास्त लक्ष द्या. पैसा मिळेल. जबाबदारीची कामे पडतील. नोकरीत नुकसानी संभव. कामात पारदर्शकता हवी. वैचारिक...अधिक वाचा\n\"शत्रुपक्ष हावी राहील. एखाद्या चुकीला पुन्हा करु नका. मन रमण��र नाही. विश्वास कमी राहील. व्यर्थ ताण जाणवेल....अधिक वाचा\nमार्ग प्रशस्त होईल. अडकलेली कामे पूर्ण झाल्याने आनंद वाटेल. साथ लाभेल. व्यक्तिगत कामात उन्नति होईल. कायदेशीर कामात...अधिक वाचा\nश्रीकृष्णाचा रंग रूप आणि सुवासाचे हे 4 गुपित आपल्याला ...\nभगवान श्रीकृष्णाचे रंग, रूप, सुवास आणि शारीरिक संरचनेवर संशोधन होतातच. अखेर त्यांचा रूप, ...\nरामाच्या वनवासात, ज्योतिषाचा दोष कुठे आहे\nत्याग करून वनवासात जावे लागले. काही विद्वान त्यांचा वनवासाच्या मागे त्यांची जन्मपत्रिका ...\nश्री राम चमत्कारी मंत्र, सर्वकार्य सिद्ध करणारे मंत्र\n\"ॐ आपदामप हर्तारम दातारं सर्व सम्पदाम, लोकाभिरामं श्री रामं भूयो भूयो नामाम्यहम \nश्रीराम मंत्र जपा, रामाला मनोभावे नमन करा\nयापैकी कोणत्याही एका मंत्राचा जप देखील जीवनात संयम आणि शांती प्रदान करण्यात मदत करेल.\nअंतरंग म्हणजे \"राम\" श्वास-उश्वास आहे \"राम\" जपते मन निरंतर \"राम\" दिसतो डोळ्यास मम \"राम\"\nअमेरिकेत प्राण्यांना कोरोनाची लागण, एका कुत्र्याचा ...\nअमेरिकेत सात वर्षीय जर्मन शेफर्ड प्रजातीच्या एका कुत्र्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ...\nअयोध्येत राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याची तयारी सुरु\nअयोध्येत राम मंदिर भूमिपूजनाचा सोहळा 5 ऑगस्टला होणार असल्याने कार्यक्रमाची तयार जोरात ...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राजगृह निवासस्थानाची तोडफोड ...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मुंबईतील दादर येथील राजगृह निवासस्थानाची तोडफोड करणाऱ्या ...\nपावसाचे पुण्यात पुन्हा एकदा जोरदार आगमन\nमहाराष्ट्रात बऱ्यापैकी मॉन्सूनला सुरवात झाली आहे. राज्याच्या बहुतांश भागात गेल्या दोन ...\nऑगस्टमध्ये तब्बल १६ दिवस बॅंक बंद राहणार\nऑगस्ट महिन्यांपासून रक्षाबंधन, गणपती अशा विविध सणांना सुरुवात होते. त्यामुळे ऑगस्टमध्ये ...\nजिओ मामी मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये दीपिका पादुकोणचा ग्लॅमरस लूक\nटक्सिडो सूटमध्ये सोनम कपूरची सुंदर शैली\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%86%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE_(%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%AE%E0%A4%A8_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4)", "date_download": "2020-08-07T21:24:39Z", "digest": "sha1:2MSWWU55MM72PXPTY2NJXSGZTRCSF5YQ", "length": 6336, "nlines": 157, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "आशिया (रोमन प्रांत) - विकिपीडिया", "raw_content": "\nइ.स. १२५ च्या वेळचा आशिया प्रांत\nआशिया किंवा आशियाना (लॅटिन: Asia किंवा Asiana, ग्रीक: Ἀσία किंवा Ἀσιανή) हा रोमन साम्राज्याचा एक प्रांत होता. बायझेंटाईन काळात त्यास फ्रिजिया असे नाव पडले. हा प्रांत प्रजासत्ताकाच्या उत्तरार्धात राज्याला जोडून घेण्यात आला.\nरोमन साम्राज्याचे इ.स. ११७ च्या वेळचे प्रांत\n†डायाक्लिशनच्या सुधारणांपूर्वी इटली हा रोमन साम्राज्याचा प्रांत नसून त्यास कायद्याने विशेष दर्जा देण्यात आला होता.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ९ जून २०१७ रोजी ०१:२० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/corporate-katha-news/social-awareness-1259267/", "date_download": "2020-08-07T22:19:23Z", "digest": "sha1:QNDYWPCWBIYYMO4NMLX2UDNNE2W4X3UP", "length": 22522, "nlines": 256, "source_domain": "www.loksatta.com", "title": "social awareness | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nशार्कच्या पिल्लांच्या मासेमारीत वाढ\nसागरी किनारा मार्गचा भराव सुरक्षित\nतो उपाहारगृहाच्या मालकाला दोन पुरी-भाजी त्या मुलांसाठी पार्सल देण्यास सांगतो.\nएक माणूस उपाहारगृहात जाऊन जेवायला सुरुवात करणार इतक्यात त्याला काचेतून दिसते की एक गरीब बहीण-भाऊ अधाशी नजरेने त्याच्या थाळीकडे बघत आहेत. तो उपाहारगृहाच्या मालकाला दोन पुरी-भाजी त्या मुलांसाठी पार्सल देण्यास सांगतो. आपले झाल्यावर तो एक थाळी व दोन पुरीभाजीचे बिल मागवतो. त्याच्या पुढय़ात बिल येते तेव्हा तो अवाक होतो. त्यावर लिहिले असते, ‘माणुसकीची किंमत करणारे मेन्यू कार्ड आमच्याकडे अजून तरी छापलेले नाही.’\nएकदा एका खासगी कंपनीचा अधिकारी विमानाने प्रवास करत असतो. त्याच्या विमानात लष्करी प्रशिक्षणासाठी जाणारे काही जवानदेखील असतात. लो कॉस्ट एअरलाइन असल्याने विमानात नाश्ता व शीतपेये घेण्यासाठी पैसे देणे अनिवार्य असते. अधिकारी स्वत:साठी ऑर्डर देतो. त्याच वेळी त्याच्या कानावर एका लष्करी जवानाचे बोलणे पडते. तो म्हणतो, ‘‘आपला भत्ता असे महागडे जेवण घेण्यास पुरेसा नाही. आपण उतरलो की बराकीत जाताना वाटेवरील धाब्यावर खाऊ या.’’ हे बोलणे ऐकताच तो अधिकारी एअर होस्टेसला त्याच्या वतीने विमानातील सर्व जवानांना नाश्ता देण्याचे सांगतो. दहा नाश्त्याचे पैसे अधिकाऱ्याकडून घेताना ती त्याच्यासाठी सुका मेवा, काही ज्युसेस व महागडी चॉकलेट्स असलेली एक स्पेशल प्लेट घेऊन येते आणि सांगते की हे तुमच्यासाठी कॉम्प्लीमेंटरी आहे. अधिकारी एअर होस्टेसला पैसे देत असतो तेव्हा अजून एक-दोन सहप्रवाशांनी ते पाहिलेले असते. ते सहप्रवासी त्या अधिकाऱ्याला धन्यवाद देत, हात मिळविण्याच्या बहाण्याने त्याच्या हातात काही पैसे देतात. जणू तुमच्या या कृत्यामध्ये आमचादेखील खारीचा वाटा असू द्या. मिळालेले सर्व पैसे तो अधिकारी विमानातून उतरल्यावर त्या जवानांकडे सुपूर्द करतो व म्हणतो, ‘‘आमच्या सर्वाखातर तुम्ही प्राणांची बाजी लावून लढता, लढण्यासाठी शरीर सुदृढ असले पाहिजे म्हणून हे पैसे देत आहे. वाटेत चांगले खा प्या.’’\nवरील दोन गोष्टींवरून लक्षात येईल की प्रत्येक सहृदयी माणसाच्या मनात समाजाप्रति योगदान देण्याची सुप्त इच्छा असते. कधी वंचित लोकांसाठी आपले हृदय द्रवते तर कधी आपल्यावर अनंत उपकार करणाऱ्या लोकांप्रति उतराई होण्यासाठी आपल्याला समाजसेवेची प्रेरणा मिळते. एका व्यक्तीने जर सुरुवात केली तर अनेक व्यक्ती अशा समाजोपयोगी कार्यात आपला खारीचा वाटा उचलण्यास पुढे येऊ लागतात. त्याचप्रमाणे ‘कर भला तो हो भला’ या उक्तीनुसार समाजसेवा करणाऱ्या माणसांच्या वाटय़ालादेखील काहीतरी कौतुक किंवा फायदा येतोच (भले त्याने त्याची अपेक्षा केली नसेल तरी).\nउद्योग जगातदेखील कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) उपक्रमांतर्गत अशी सहृदयता दाखविली जाते. या सीएसआर इनिशिएटिव्हमागे काही उद्योग घराण्यांचा नि:स्वार्थीपणा असतो तर काहीना भविष्यातील आपल्या कंपनीच्या वाढीसाठी तो आवश्यक वाटत असतो.\nसीएसआर हा आजकालच्या कॉर्पोरेट युगात परवलीचा शब्द झाला आहे. सरकारी नियमांनुसार नफ्याचा दोन टक्के भाग सीएसआरसाठी राखून ठेवणे अनिवार्य झाले आहे. पण हे कायदेशीर बंधन येण्यापूर्वीच अनेक देशी व विदेशी कंपन्या सामाजिक जाणिवेतून अनेक लोकोपयोगी कामे करत आहेत. गुगल कंपनी ‘गुगल ग्रीन’ उपक्रमांतर्गत अपारंपरिक ऊर्जास्रोतांवर भर देत आहे. रिन्युएबल सोर्स (जसे की पवन ऊर्जा, सौर ऊर्जा) वापरून कंपनीने त्यांच्या डेटा सेंटरला लागणारी विजेची मागणी तब्बल ५०टक्क्य़ांनीे कमी केली आहे. यामुळे वाचणारा पैसा गुगलने समाजोपयोगी कामांसाठी वापरला; त्याचप्रमाणे विजेची बचत झाल्याने तीच वीज ज्यांना खरेच गरज आहे अशांसाठी उपलब्ध झाली.\nटार्गेट कंपनीने त्यांच्या नावाप्रमाणेच स्वत:साठी एक टार्गेट ठेवले आहे. आपल्या नफ्याचा पाच टक्के भाग ते वंचित समाजातील मुलांच्या शिक्षणावर खर्च करतात.\nझेरॉक्स कंपनीदेखील सीएसआरचा उपयोग तीन कारणांसाठी करून घेत आहे; सामाजिक बांधिलकी जपणे, आपल्या कर्मचाऱ्यांचे मनोबल उंचाविणे व कंपनीप्रती निष्ठा वृद्धिंगत करणे व समाजात आपल्या ब्रँडबद्दलचा आदर वाढविणे. ‘कम्युनिटी इन्व्हॉल्मेंट प्रोग्राम’अंतर्गत, कंपनी असे काही विषय सीएसआरसाठी निवडते, ज्या विषयांमध्ये त्यांच्या कर्मचाऱ्यांना समाजसेवा करण्यात रस असतो. यामुळे कर्मचाऱ्यांनादेखील मानसिक समाधान मिळते व ते सच्च्या दिलाने समाजसेवेसाठी आपले तन मन अर्पून काम करतात.\nटीसीसी कंपनीदेखील सीएसआरमध्ये गुंतवणूक करताना कोणते प्रोजेक्ट आपल्या स्टाफला करायला आवडतील व कोणते प्रोजेक्ट समाजाला जास्त उपयोगी पडतील यावर संशोधन करून पैसे खर्च करते. टीसीसीचे मेककार्टी यांच्या मते सामाजिक जाणीव, कंपनीची ‘कोअर व्हॅल्यू’ किंवा ‘कल्चर’ होते तेव्हा सीएसआरप्रती कंपनी कटिबद्ध आहे, हा विश्वास कर्मचारी व समाजामध्ये दृढ होतो.\nकार तयार करणारी कंपनी म्हणजे प्रदूषणाला आमंत्रण देणारी कंपनी असा समज असतो. या विचारसरणीला धूसर करण्यासाठी बीएमडब्लू या कंपनीने सीएसआरचा आधार घेतला. यामुळे कंपनीला तीन मोठे फायदे झाले. एक कार खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या संख्येत नऊ टक्के वाढ झाली, याच कंपनीची कार घ्या असा सल्ला देणाऱ्या लोकांमध्ये १३ टक्क्य़ांनी वाढ झाली व बीएमडब्लूने सामाजिक उपक्रमात भाग घेऊन प्रदूषणाला हातभार लावण्याच्या पातकातून सुटका करून घ्यावी या भूमिकेला आठ टक्क्य़ांहून अधिक पाठिंबा वंचित समाजाकडून व पर्यावरणवाद्यांकडून मिळाला.\n‘मायक्रोसॉफ्ट युथ स्पार्क’ या योजनेअंतर्गत मायक्रोसॉफ्ट वंचित समाजातील तरुणाईसाठी अनेक उपक्रम राबवीत आहे. त्यांना उत्तम श��क्षण देणे, रोजगार उपलब्ध करून देणे, प्रसंगी त्यांना उद्योजक बनविण्यासाठी भांडवल पुरविणे अशा प्रकारची कामे ही कंपनी करत आहे. ‘मायक्रोसॉफ्ट’मध्ये सिटिझनशिप टीम व सिटिझनशिप लीड्स यांची नेमणूक केली गेल्यामुळे या सीएसआरची प्रगती योग्य दिशेने व योग्य गतीने होण्यास मदत होते.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nसुशांतच्या मृत्यूपूर्वी काही दिवस आधी रियाने मुंबईत घेतले दोन आलिशान फ्लॅट्स\nश्रुती मोदी आहे तरी कोण सुशांतच्या मृत्यूप्रकरणी CBI ने तिच्या विरोधात दाखल केला गुन्हा\nसुशांत सिंहच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे देण्यास रिया चक्रवर्तीचा विरोध, म्हणाली...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल शंकुतला देवींनी मृत्यूआधी केलेली 'ती' भविष्यवाणी ठरली खरी\nसोनू सूदच्या मदतीचा ओघ कायम; रशियात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना केलं एअरलिफ्ट\nराज्यातील ग्रामीण भागांमधील करोना प्रादुर्भाव चिंताजनक\nकंपनी सेक्रेटरी प्रवेश परीक्षा ऑनलाइन\nदेशात २४ तासांत ६२,५३८ रुग्ण\nमुंबईतील ७७ टक्के रुग्ण करोनामुक्त\nमशिदीच्या पायाभरणीस जाणार नाही - आदित्यनाथ\nवकील तूर्त अत्यावश्यक सेवेत नाहीत\nऑनलाइन वर्गाना प्राध्यापकांचा विरोध\nतंत्रशिक्षण पदविका प्रवेशप्रक्रिया सोमवारपासून\nमुंबईतील मॉल्समध्ये ‘आरोग्य सेतू’ची ग्राहकांवर सक्ती\nयूपीएससी गुणवंताशी सोमवारी संवाद\n1 एकमेका साहय़ करू\nअजित पवार मनसे नगरसेवकावर भडकले; म्हणाले, \"आमचे चार मंत्री करोना पॉझिटिव्ह आलेत\"X", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/lokpriya/becoming-pm-does-not-make-anyone-the-wisest-shatrughan-taunts-modi-118051100006_1.html", "date_download": "2020-08-07T21:31:30Z", "digest": "sha1:RGMVNC62UA6V7PKITUK4TVI37TQJW2FU", "length": 11176, "nlines": 123, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "पंतप्रधान झाल्याने कोणी बुद्धिमान होत नाही: शत्रुघ्न यांची मोदींवर टीका | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 8 ऑगस्ट 2020\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nपंतप्रधान झाल्याने कोणी बुद्धिमान होत नाही: शत्रुघ्न यांची मोदींवर टीका\nभाजपच�� असंतुष्ट खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी कर्नाटक विधानसभा निवडणूक प्रचार दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणामध्ये आक्रमक रूख असल्यावर अप्रसन्नता जाहीर करत म्हटले की पंतप्रधान झाल्याने कोणी बुद्धिमान होत नाही.\nशत्रुघ्न सिन्हा यांनी अनेक ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सल्ला दिला. त्यांनी ट्विट मध्ये मोदींना टॅग केले आणि म्हटले की पंतप्रधान पदावर असल्याने कोणी बुद्धिमान होत नसतं.\nत्यांनी मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह दोघांना टॅग करत लिहिले की 'मला स्टार प्रचारक म्हणून आमंत्रित केले गेले नाही जसे बिहार, उत्तर प्रदेश आणि गुजरात सारख्या राज्यांमध्ये केले गेले नाही, कारण सर्वांना माहीतच आहे. त्यांनी म्हटले की मी नम्रतापूर्वक एका जुना मित्राला, शुभचिंतक आणि पार्टी समर्थक या रूपात सल्ला देता की मर्यादा कधीही ओलांडली नाही पाहिजे. आम्ही खासगी व्हायला नको. मर्यादेचे पालन करत मुद्दे मांडायला हवे. पंतप्रधानांची मर्यादा आणि प्रतिष्ठा कायम ठेवली पाहिजे.\nबहिणीने रिमोट दिला नाही, मग लावला फास\nअजूनही हवाई बेटांवर ज्वालामुखीचा उद्रेक सुरू\nपृथ्वीला सोलर स्टॉर्म धडकण्याची शक्यता\nमहत्त्वाचे मंदिर बॉम्बने उडवण्याची धमकी, देशात हायअर्लट जारी\nहेडफोन लावून गाणी ऐकणं जीवावर बेतल\nयावर अधिक वाचा :\nअमेरिकेत प्राण्यांना कोरोनाची लागण, एका कुत्र्याचा ...\nअमेरिकेत सात वर्षीय जर्मन शेफर्ड प्रजातीच्या एका कुत्र्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ...\nअयोध्येत राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याची तयारी सुरु\nअयोध्येत राम मंदिर भूमिपूजनाचा सोहळा 5 ऑगस्टला होणार असल्याने कार्यक्रमाची तयार जोरात ...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राजगृह निवासस्थानाची तोडफोड ...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मुंबईतील दादर येथील राजगृह निवासस्थानाची तोडफोड करणाऱ्या ...\nपावसाचे पुण्यात पुन्हा एकदा जोरदार आगमन\nमहाराष्ट्रात बऱ्यापैकी मॉन्सूनला सुरवात झाली आहे. राज्याच्या बहुतांश भागात गेल्या दोन ...\nऑगस्टमध्ये तब्बल १६ दिवस बॅंक बंद राहणार\nऑगस्ट महिन्यांपासून रक्षाबंधन, गणपती अशा विविध सणांना सुरुवात होते. त्यामुळे ऑगस्टमध्ये ...\nएअर इंडियाचं विमान केरळच्या कोझिकोड विमानतळावर घसरलं, ...\nकेरळच्या कोझिकोड विमानतळाच्या धावपट्टीवर एअर इंडियाचं विमान घसरल्याची धक्कादायक घटना घडली ...\nचंद्रकांत पाटील विरोधकांना जीवनातून उठवतात\nभाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (BJP Chandrakant Patil) यांचे दोन चेहरे आहेत. त्यांचा ...\nमद्रास हायकोर्टाने बाबा रामदेव यांना फटकारले, पतंजली ...\nबाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेदने प्रतिकारक क्षमता वाढवत असल्याचा दावा करत कोरोनील हे ...\nअमेरिकेत नव्या आजाराचा फैलाव, लाल आणि पिवळ्या कांद्यापासून ...\nकोरोनानंतर अमेरिकेच्या बर्‍याच राज्यात नवीन आजार फैलावत आहे. लाल आणि पिवळ्या कांद्यामुळे ...\nगूगलचा चीनला दणका, चीनची २५०० पेक्षा जास्त यूट्यूब चॅनेल्स ...\nगूगलने चीनची २५०० पेक्षा जास्त यूट्यूब चॅनेल्स डिलीट केली आहेत. त्यामुळे चीनला याचा मोठा ...\nजिओ मामी मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये दीपिका पादुकोणचा ग्लॅमरस लूक\nटक्सिडो सूटमध्ये सोनम कपूरची सुंदर शैली\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/business/business-news/notice-to-ngos/articleshow/63969458.cms", "date_download": "2020-08-07T21:43:21Z", "digest": "sha1:Q656NHKL7CC4YRDXVNSBLOTIZM2UU64I", "length": 14223, "nlines": 112, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nईटी वृत्त, नवी दिल्लीसलग सहा वर्षांची कर विवरणपत्र सादर न करणाऱ्या खासगी संस्था (एजीओ) तसेच अन्य संस्थांबाबत केंद्रीय गृह मंत्रालयाने कठोर भूमिका ...\nईटी वृत्त, नवी दिल्ली\nसलग सहा वर्षांची कर विवरणपत्र सादर न करणाऱ्या खासगी संस्था (एजीओ) तसेच अन्य संस्थांबाबत केंद्रीय गृह मंत्रालयाने कठोर भूमिका घेतली आहे. ही विवरणपत्र १५ दिवसांत सादर न केल्यास एफसीआरए (फॉरेन कॉन्ट्रिब्युशन रेग्युलेशन अॅक्ट २०१०) परवाना रद्द करण्यात येईल, असा इशारा गृह मंत्रालयाने दिला आहे. या प्रकरणी तब्बल तीन हजार २९२ संस्थांना नोटीस धाडण्यात आली आहे. यामध्ये दिल्ली विद्यापीठ, दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू), आयआयटी मद्रास आदी संस्थांचा समावेश आहे.\nएफसीआरए कायद्यांतर्गत नोंदणी झालेल्या खासगी वा अन्य संस्थांना त्यांना मिळणाऱ्या परदेशी देणगीचा तपशील कर विवरणपत्रात देणे बंधनकारक असते. मात्र देशभरातील तब्बल तीन हजार २९२ संस्थांनी गेल्या सहा आर्थिक वर्षांची विवरणपत्रच सादर केलेली नाहीत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाने नुकतेच या संस्थांना याविषयी नोटीस धाडली. २०११-१२ ते २०१६-१७ या आर्थिक वर्षांतील कर विवरणपत्र येत्या १५ दिवसांत एफसीआरएच्या ऑनलाइन पोर्टलवर सादर करा अन्यथा एफसीआरए परवाना रद्द होण्याच्या कारवाईला सामोरे जा, असा इशारा या नोटिशीत देण्यात आला आहे. केंद्रीय गृह मंत्रालय या प्रकरणी अतिशय गंभीर असून या संस्थांना ही अखेरची संधी आहे, अशी माहिती एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने दिली.\nया दोषी संस्थांमध्ये दिल्ली विद्यापीठ, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू), इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ, आयआयटी मद्रास, स्कूल ऑफ प्लॅनिंग अँड आर्किटेक्चर दिल्ली, इंडियन कौन्सिल ऑफ अॅग्रिकल्चरल रिसर्च आदी नामांकित संस्थांचा समावेश आहे.\nअनेक संस्था परदेशी निधीशिवाय कार्यरत असतात. मात्र अशा संस्थांनाही याविषयीची माहिती देणे बंधनकारक आहे. यासाठी कर विवरणपत्रात परदेशी निधीपुढील रकान्यात निरंक असे लिहिणे सक्तीचे आहे.\nकेंद्रीय गृह मंत्रालयाने गेल्या वर्षीपासून दोषी संस्थांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. कर विवरणपत्र सादर न करणाऱ्या अनेक एनजीओंचे परदेशी निधी रोखण्यात आले आहेत. विवरणपत्र न देणाऱ्या एनजीओ तसेच संस्थांना सरकारने गेल्या वर्षी अनेकदा संधी देत कागदपत्रांची पूर्तता करण्याचे आवाहन केले होते. मात्र जमा-खर्चाचा तपशील, परदेशी निधीच्या पावत्या, आर्थिक ताळेबंद देण्याबाबत अनेक एनजीओंनी सरकारच्या आवाहनाला अद्याप प्रतिसाद दिलेला नाही.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\nसर्व जण हैराण; रिलायन्सचे १०३ कोटीचे शेअर गहाण ठेवले...\nसोन्याची विक्रमी घोडदौड सुरूच ; जाणून घ्या आजचा भाव...\nनोकरदारांसाठी खूशखबर; 'या' निर्णयाने भविष्याची पुंजी वा...\nसुवर्ण झेप ; जागतिक बाजारात सोने प्रथमच २००० डॉलरपार...\n'नोटाबंदी, चलनटंचाईमुळं अर्थव्यवस्था डबघाईला' महत्तवाचा लेख\nअंबानींचा आणखी एक मास्टर स्ट्रोक; २७ कोटींनी विकत घेणार ही ���ंपनी\nरिलायन्सच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; केला हा पराक्रम\nबँकांसाठी वाइट बातमी; करोनामुळे २० वर्षात अस प्रथम होणार\nकरोना काळात भारतीय बँकेचा नफा ८१ टक्क्यांनी वाढला\nगुगलचा नवा भागिदार; या कंपनी गुंतवले ४५० मिलियन डॉलर्स\nकरोना काळात भारतीय कंपनीचा अटकेपार झेंडा; ५८८ कोटींना विकत घेतील ही कंपनी\nमुंबईरिया चक्रवर्तीची ८ तास चौकशी; कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\nनागपूरअनैतिक संबंधात अडचण ठरणाऱ्या पतीची प्रियकराच्या मदतीने हत्या\nमुंबईदिवसभरात १० हजार ९०६ रुग्णांची करोनावर मात; ३०० दगावले\nदेशकेरळ विमान दुर्घटना टेबलटॉप रनवेमुळे समजून घ्या दुर्घटनेचं कारण\nLive: कोल्हापूरात दिवसभरात २४० करोना बाधित रुग्ण आढळले\nदेश'पावसामुळे धावपट्टीचा अंदाज न आल्याने विमानाला अपघात'\nमुंबईएअर इंडिया विमान अपघातात महाराष्ट्रातील वैमानिकाचा मृत्यू\n कोकणात गणपती स्पेशल ट्रेन, २ दिवसांत घोषणा\nमोबाइलसर्वात जास्त विकला जाणारा अँड्रॉयड फोन झाला स्वस्त; नवी किंमत पाहा\nविज्ञान-तंत्रज्ञानइंडियन ब्रँड Shinco चे ३ जबरदस्त टीव्ही लाँच, जाणून घ्या किंमत-फीचर्स\nहेल्थनिरोगी आरोग्यासाठी वयानुसार किती वेळ झोपणे ठरेल योग्य\nआजचं भविष्यमकर : स्वतःच्या आनंदात रममाण व्हाल; वाचा, आजचे राशीभविष्य\nरिलेशनशिपभावाच्या संगतीत बहिण बनू शकते एक चांगली व्यक्ती, आम्ही नाही विज्ञान म्हणतंय हे\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AF%E0%A5%AB%E0%A5%AF", "date_download": "2020-08-07T21:55:16Z", "digest": "sha1:VVGYPEA54NFGGWT7ZVFKAPYOHQ7XVO2J", "length": 3291, "nlines": 47, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "इ.स. ९५९ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nइसवी सनाच्या पहिल्या सहस्रकातील एक वर्ष\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: ९ वे शतक - १० वे शतक - ११ वे शतक\nदशके: ९३० चे - ९४० चे - ९५० चे - ९६० चे - ९७० चे\nवर्षे: ९५६ - ९५७ - ९५८ - ९५९ - ९६० - ९६१ - ९६२\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडा���ोडीसंपादन करा\nऑक्टोबर १ - एड्वी, इंग्लंडचा राजा.\nLast edited on १६ जानेवारी २०१८, at ०७:४८\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १६ जानेवारी २०१८ रोजी ०७:४८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1064959", "date_download": "2020-08-07T22:23:20Z", "digest": "sha1:WFYXK74BK32O3DN3JNUAOXCMYOQHKJM6", "length": 2543, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"बॉस्निया आणि हर्झगोव्हिना\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"बॉस्निया आणि हर्झगोव्हिना\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nबॉस्निया आणि हर्झगोव्हिना (संपादन)\n०७:०८, १३ ऑक्टोबर २०१२ ची आवृत्ती\n३१ बाइट्सची भर घातली , ७ वर्षांपूर्वी\n२२:५६, ९ ऑक्टोबर २०१२ ची आवृत्ती (संपादन)\nछो (Docsufi (चर्चा) यांनी केलेले बदल EmausBot यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.)\n०७:०८, १३ ऑक्टोबर २०१२ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nEmausBot (चर्चा | योगदान)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.makewineandbeer.net/bottle/cultivate-the-habit-4aebc3/", "date_download": "2020-08-07T20:34:04Z", "digest": "sha1:NYVRLJQUMDKBDLUIOQ2BH6WEH3ZAAI7L", "length": 15195, "nlines": 30, "source_domain": "mr.makewineandbeer.net", "title": "ही सवय लावा", "raw_content": "\nवर पोस्ट केले ०३-११-२०१९\nजीवन विचित्र आणि सुंदर आहे. मला माझ्या आवडत्या गोष्टींपैकी एक बनवणा events्या इव्हेंटची मालिका वन्य, संभव नाही, मुख्यत्वे अस्पष्ट आहे आणि त्याच वेळी उल्लेखनीय जटिल आणि आश्चर्यकारक आहे.\nही एक बाटली उघडण्याच्या विषयीची कहाणी आहे.\nआरोग्याच्या कारणास्तव आणि तिची एकंदर जीवनशैली सुधारण्यासाठी, माझ्या आजीने सुमारे सात वर्षांपूर्वी तिला घर सोडले आणि एका नर्सिंग होममध्ये राहायला गेले. मी गेल्या मे महिन्यात तुमच्या घरात जाईपर्यंत बिनमहत्त्वाच्या घटनांवरुन पुन्हा नजर टाकूया. तिला इतका आनंद झाला की मी जिथे तिथे राहिलो होतो तिथे वास्तव्य केले आहे आणि त्यात बदल घडवून आणण्यासाठी मी त्यात बदल केले आहेत. आम्हाला माहित नव्हते की गंभीरपणे इस्पितळात दाखल होण्यासाठी चार महिने लागतील आणि तिचा मृत्यू होण्यापूर्वी सहा महिने लागतील (मी अजूनही सर्व गोष्टींवर कार्यरत आहे, परंतु मला खात्री आहे की मी भविष्यात त्याबद्दल अधिक बोलू).\nहे घर 1930 पासून माझ्या कुटुंबामध्ये आहे जेव्हा माझ्या कुटुंबाने माझे उघड्या हातांनी (आलंकारिक आणि शब्दशः) स्क्रॅचपासून हे बांधकाम केले. माझे आजी-आजोबा इथं राहत होते (त्यांच्या सात मुलांसमवेत), माझे आजी आजोबा येथे राहत होते, माझी आई येथे लहान मूल म्हणून राहत होती, आणि आता माझी पाळी आहे. मी सुरुवातीपासूनच संपूर्ण परिस्थितीची जवळजवळ काव्यात्मक बाजू ओळखली आहे, परंतु आजीच्या निधनानंतर मला या जागेशी एक अतिशय जोडलेले नाते वाटते. . तेव्हापासून मी पुन्हा तयार करीत आहे, साफसफाई करीत आहेत, योजना तयार करीत आहेत आणि माझ्या आजीच्या वस्तू शोधत आहेत.\nही कथा कशाबद्दल होती अरे हो, एक बाटली उघडणारा. आम्ही विषयाकडे परत येऊ.\nसिंकच्या शेजारच्या छोट्या ड्रॉवरमध्ये मला स्वयंपाकघरातील अनेक भांडी मिळाली. जुन्या अंडी बीटर्स, चाळण्या आणि इतर गोष्टी ज्या आपल्याला देशातील घरातील स्वयंपाकघरात अपेक्षित असतात. मला एक गंजलेला बाटली उघडणारासुद्धा सापडला, जरा आश्चर्य वाटले. मी ताबडतोब ऑब्जेक्टकडे आकर्षित केले. जवळजवळ आर्थरने एक्झलिबरला दगडातून खेचल्याप्रमाणे, मी आत पोहोचलो, बाटली उघडणारा बाहेर काढला आणि नंतर वापरण्यासाठी माझ्या फ्रीजवर ठेवला.\nहे मेच्या मध्यापासून जवळपास आहे आणि त्या काळात मी त्याच्याबरोबर निर्माण केलेले नाते माझ्या ओळखीच्या बर्‍याच लोकांशी असलेल्या नात्यांपेक्षा अधिक मजबूत आहे. मी या गोष्टीची पूजा करतो. मला त्याच्याबरोबर दफन करायचे आहे. माझ्या हातात सलामीवीरचे वजन मला आवडते. हे कॅप्सच्या खाली पूर्णपणे कसे घेते हे मला आवडते. जेव्हा मी टोपी सोडण्यास सुरुवात करतो तेव्हा पकडांची भावना; समाधानकारक हालचालीत तो सहजपणे कॅपपासून पुरोहित करतो. अस्थिरता आणि अशांततेच्या जगात ही सुंदर ऑब्जेक्ट स्थिर आहे.\nअद्याप एक रहस्य बाकी आहे: माझ्या आजीला असा एक परिपूर्ण ऑब्जेक्ट कोठून आला एक चांगला प्रश्न, खरं तर: माझ्या गोड छोट्या जुन्या आजीला, ज्याच्या आयुष्यात मला कधीच माहित नव्हतं, तिच्याकडे एक बाटली उघडणारा होता जो निःसंशयपणे एम्बरसाठी बनला होता\nसुरुवातीला मी हँडलकडे जास्त लक्ष दिले नाही. पण एक दिवस माझ्या लक्षात आले. हँडलवर वृद्ध धातू आणि संचित गंज \"एफ\" या अक्षरेखाली होते. & एस बीयर ”एका बाजूला आणि” शामोकिन, पीए ”दुसर्‍या बाजूला. मी “एफ” बद्दल कधीच ऐकले नव्हते. & एस बीयर ”, म्हणून मी इंटरनेट संशोधनाच्या ससाच्या छिद्रात गेलो.\nहे उघडले की या छोट्या सलामीला मुळे होती जी 1850 च्या दशकात परत गेली. ईगल ब्रूव्हिंग कंपनी १ 185 1854 मध्ये स्थापन केली गेली आणि १7878 in मध्ये एम. मार्केल अँड कंपनी, १9 3 in मध्ये फिलिप एच. फुहर्मन कंपनी आणि १ 190 ० F मध्ये फुह्र्मन आणि श्मिट ब्रूव्हिंग कंपनी म्हणून त्याचे अंतिम स्वरूप स्थापित होईपर्यंत खुले होते. पेनसिल्व्हेनिया मधील शामोकिन नावाचे एक छोटेसे शहर. बंदी लागू झाल्यानंतर 1906 ते 1920 या काळात एफ अँड एसने बिअर आणि अ‍ॅलची निर्मिती केली. बंदीनंतर १ 33 was33 मध्ये पुन्हा उघडण्यात आलेली ही छोटी पेय, १ ran 55 पर्यंत चालू होती जेव्हा त्याने त्याचे दरवाजे कायमचे बंद केले.\nबंदी होण्यापूर्वी हा घोषवाक्य दिसू लागला: \"सवय लावा, एफ अँड एस बिअर प्या.\" वाईट नाही, म्हणून घोषणा जितक्या जातात.\nपण माझा मुद्दा असा आहे: माझे आजोब आजोबा पेन्सिल्वेनियामध्ये कधीच राहत नव्हते. ध्वनी नुसार, एफ Sन्ड एस ही स्थानिक बिअर होती आणि खरोखरच \"ती मोठी केली नाही\". या बाटली उघडणार्‍याने त्यांच्यासाठी ते कोणत्या मालिकेचे आयोजन केले\nमला त्याकडे उत्तर नाही. माझे आजोबा आणि आजी दोघे काही काळ न्यूयॉर्कमध्ये राहत होते आणि तुलनेने बोलताना न्यूयॉर्क पेनसिल्व्हेनियाजवळ आहे. कदाचित उत्तर इतके सोपे आहे: ते बरेच जवळ होते आणि व्हॅन ज्या ठिकाणी राहत होती त्या ठिकाणी पोहोचली. मला शंका आहे, पण ते शक्य आहे. एफ अँड एस बिअर आपला एक जुना आवडता होता कदाचित हे एखाद्या मित्राने त्यांना दिले असेल ज्याने तेथे काम करणा someone्या एखाद्याला ओळखले असेल. ते अधिक शहाणे वाटते. मी वैयक्तिकरित्या यापैकी कोणतेही स्पष्टीकरण विकत घेत नाही. माझा अंदाज कदाचित हे एखाद्या मित्राने त्यांना दिले असेल ज्याने तेथे काम करणा someone्या एखाद्याला ओळखले असेल. ते अधिक शहाणे वाटते. मी वैयक्तिकरित्या यापैकी कोणतेही स्पष्टीकरण विकत घेत नाही. माझा अंदाज माझ्या आईने मला सांगितले की न्��ूयॉर्क सोडण्यापूर्वी तिच्या वडिलांनी एका पुरातन दुकानातून बर्‍याच वस्तू आणल्या. म्हणूनच तो तेथे उचलला गेला ही चांगली बाब आहे.\nपरंतु तो आपल्या ताब्यात कसा आला याचा विचार करणे योग्य नाही: आपल्या आयुष्यात याचा काय अर्थ होता ते ते न्यूयॉर्कहून उत्तर कॅरोलिना येथे आणले. मला आश्चर्य आहे की त्यांनी व्हरांड्यात कोल्ड ड्रिंकचा आनंद घेण्यासाठी ओपनरचा किती दिवस आनंदात वापरला. मला आश्चर्य वाटले की कोणते मित्र व कुटूंब चांगल्या काळात जमले आणि त्यांच्या अथक सेवेचा फायदा झाला\nआणि त्या वेळी कोणाला असा विचार आला असेल की १ 1850० च्या दशकात स्थापन झालेली एखादी कंपनी एक दिवस एक बाटली उघडेल जी कदाचित माझ्या आजोबांना सापडलेल्या एका प्राचीन दुकानात पाठविली जाईल आणि कोणाला ते इतके आवडले असेल की त्याला न्यूयॉर्कहून घरी आणताना, मी अनेक दशकांपासून ते वापरत आहे आणि त्याच्या मृत्यूनंतर ड्रॉवरमध्ये ठेवले आहे जेणेकरुन मी (ज्यांना माझ्या जन्माच्या एक वर्ष आधी फुफ्फुसांच्या कर्करोगामुळे त्याच्या मृत्यूमुळे कधीच माहित नव्हते) जवळजवळ दोन दशकांनंतर मी प्रेमात पडलो.\nजीवन मजेदार आहे. ही सवय लावा.\nएक बार मध्ये मुलगी ..मी सल्ला का देत नाहीआपल्याला बॉयलरमेकर ड्रिंकबद्दल माहित असणे आवश्यक आहेक्राफ्ट बिअर ग्राहक हे बिअर जगाचे लक्ष्य दुकानदार आहेतसांताक्रूझ मधील बिअर प्रेमींसाठी मार्गदर्शक\nरेस्टॉरंट्स त्यांची वाइन सूची कशी तयार करतात टूरिंग वायनरी व्यतिरिक्त आपण नापा / सोनोमामध्ये काय करू शकता टूरिंग वायनरी व्यतिरिक्त आपण नापा / सोनोमामध्ये काय करू शकता ऑस्ट्रेलियामधील सर्वात लोकप्रिय ऑनलाइन वाईन स्टोअर्स कोणती आणि का ऑस्ट्रेलियामधील सर्वात लोकप्रिय ऑनलाइन वाईन स्टोअर्स कोणती आणि का आपण लाल आणि पांढरा वाइन कसा बनवाल आपण लाल आणि पांढरा वाइन कसा बनवाल ते वाइनमध्ये दूध का ठेवतात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/water-released-on-subsidy-of-30-lakh/", "date_download": "2020-08-07T21:46:11Z", "digest": "sha1:GCSBWHUUX3VPEI5CUR7H64HZWNHUOGC5", "length": 7575, "nlines": 89, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "30 लाखांच्या अनुदानावर सोडले पाणी", "raw_content": "\n30 लाखांच्या अनुदानावर सोडले पाणी\nरुग्ण कल्याणच्या समित्या स्थापन करून दमडीचाही खर्च नाही ः केंद्राचे अनुदान बुडाले\nपुणे – केंद्र शासनाच्या आदेशानुसार शहर���तील महापालिकेच्या प्रसूतिगृहांमध्ये आरोग्य विभागाकडून सुमारे 17 रुग्ण कल्याण समित्या स्थापन करण्यात आल्या. मात्र, या समित्यांच्या आणि प्रशासनाच्या बैठका झाल्या, ना या समित्यांनी एक रुपयाचाही खर्च रुग्ण तसेच रुग्णालयासाठी केला नसल्याचे समोर आले आहे. या समितीला सुमारे 1 लाख 75 हजार रुपयांचा वार्षिक खर्च करण्याची मुभा आहे. तर समितीने हा खर्च केल्यानंतर केंद्राकडून अनुदान स्वरूपात महापालिकेस हा निधी दिला जाणार होता. मात्र, पालिकेने खर्चच न केल्याने केंद्राच्या 30 लाख रुपयांच्या अनुदानावर पालिकेस पाणी सोडावे लागले आहे.\nराष्ट्रीय शहरी आरोग्य अभियांतर्गत नागरी किंवा शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये रुग्ण कल्याण समितीचे स्थापनेचे आदेश आरोग्य संचालकांकडून देण्यात आले होते. नागरी किंवा शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रात समिती स्थापल्याने रुग्णांच्या सुविधेसाठी पाऊणे दोन लाखांचा निधी शासनाकडून मिळतो. निधीद्वारे रुग्ण कल्याण समितीला औषधांपासून ते विविध कामांसाठीचा वार्षिक पावणेदोन लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येतो. तसेच रुग्णांच्या गरजा पाहून त्यानुसार निधी खर्च केला जात आहे.\n“रुग्ण कल्याण समिती’ला पेशंटसाठी औषध खरेदी, बाहेरून करण्यात येणाऱ्या प्रयोगशाळा तपासणी खर्च, अत्यावश्‍यक पेशंटसाठी संदर्भ सेवा, माता व बाळासाठी कपडे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, बसण्याची व्यवस्था या गोष्टी समितीने पूर्ण करणे अपेक्षित आहे. त्यासाठी निधीही असताना महापालिकेने केवळ समित्यांची स्थापना केली. मात्र, त्यांच्या नियमित बैठका होतात की नाही. त्यांच्याकडून कोणता खर्च केला जातो किंवा नाही याची साधी तपासणी करण्याची तसदीही घेण्यात आली नाही. त्यामुळे या समित्या वर्षभर केवळ कागदावरच अस्तित्त्वात राहिल्याने पालिकेस केंद्राकडून या समित्यांच्या खर्चापोटी मिळणाऱ्या अनुदानावर पाणी सोडावे लागणार आहे.\nराज्य वन्यजीव मंडळाच्या विचारार्थ प्रस्तावासाठी ड्रोन सर्व्हे आवश्यक – मुख्यमंत्री\nतंत्रशिक्षण प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया १० ते २५ ऑगस्टदरम्यान\nपिंपरी-चिंचवड शहर पुन्हा रेडझोनमध्ये\n#IPL2020 : कोकाकोला किंवा जिओची प्रायोजकता मिळणार\nकॉंग्रेस व चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या करारची चौकशी करणारी याचिका फेटाळली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/saptarang/sundeep-waslekar-write-article-saptarang-150737", "date_download": "2020-08-07T21:53:50Z", "digest": "sha1:JLLD56I5DCMX2BK7VSAP7454SVMA5U2I", "length": 28769, "nlines": 298, "source_domain": "www.esakal.com", "title": "नेतृत्व म्हणजे काय? (संदीप वासलेकर) | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर शनिवार, ऑगस्ट 8, 2020\nरविवार, 21 ऑक्टोबर 2018\nनेतृत्वाचे शंभर पदर आहेत. त्यापैकी नैतिकता आणि सद्‌सद्विवेकबुद्धीनं समान प्रमाणात नैतिक मूल्यं अंमलात आणणं हे 99 पदर आहेत. उरलेला एक पदर कौशल्य, संघटनशक्ती, टीम बनवण्याची कला, संवादकला अशा अनेक गुणांनी बनलेला असतो. तो दुय्यम महत्त्वाचा आहे. नेतृत्वाचा विचार करताना नैतिक मूल्यांकडे लक्ष न देता केवळ कौशल्याला महत्त्व दिलं, तर हुकूमशहा, दहशतवादी आणि गॅंगस्टर निर्माण होण्याचा धोका असतो.\nनेतृत्वाचे शंभर पदर आहेत. त्यापैकी नैतिकता आणि सद्‌सद्विवेकबुद्धीनं समान प्रमाणात नैतिक मूल्यं अंमलात आणणं हे 99 पदर आहेत. उरलेला एक पदर कौशल्य, संघटनशक्ती, टीम बनवण्याची कला, संवादकला अशा अनेक गुणांनी बनलेला असतो. तो दुय्यम महत्त्वाचा आहे. नेतृत्वाचा विचार करताना नैतिक मूल्यांकडे लक्ष न देता केवळ कौशल्याला महत्त्व दिलं, तर हुकूमशहा, दहशतवादी आणि गॅंगस्टर निर्माण होण्याचा धोका असतो.\nकाही दिवसांपूर्वी पुण्यातल्या ज्ञानप्रबोधिनी संस्थेच्या काही विद्यार्थिनींनी माझ्याशी संपर्क साधला. युवकांमध्ये \"नेतृत्व' या संकल्पनेबद्दल चर्चा घडावी, अशी त्यांची इच्छा होती. त्या म्हणाल्या, की \"युवकांमध्ये नेतृत्वगुण विकसित करण्यासाठी अनेक उपक्रम आहेत. युवकांनी नेतृत्व करण्यासाठी सक्षम व्हावं म्हणून अनेक व्याख्यानं आयोजित करण्यात येतात. सर्व जण \"नेतृत्व' या शब्दाचा काही अर्थ आपापल्या परीनं गृहीत धरतात. नेतृत्वगुण कसे वाढवावे, हे युवकांना माहिती असतं; परंतु मुळात \"नेतृत्व' म्हणजे काय हा प्रश्‍न खोलवर जाऊन विचारला, तर त्याचं उत्तर बहुतेक लोकांना ठाऊक नसतं, म्हणून या संकल्पनेवरच सखोल आणि सविस्तर चर्चा होणं गरजेचं आहे. मी त्या विद्यार्थिनींना माझ्या घरी चर्चेसाठी बोलावलं. त्या सकाळी सिंहगड एक्‍सप्रेस पकडून मुंबईला आल्या. आल्यावर प्रथम प्रश्‍न त्यांनी विचारला ः \"\"नेतृत्व म्हणजे काय\nमला वासिलिस पोलिटिस यांची आठवण झाली. प्रा. वासिलिस पोलिटिस हे जगप्रसिद्ध तत्त्वज्ञानी आहेत. ते डब्लिन इथल्या ट्रिनिटी कॉलेजमध्ये अध्यापन आणि संशोधन करतात. वासिलिस पोलिटिस यांनी मला एकदा कॉफीपानासाठी आमंत्रण दिलं आणि विचारलं \"\"नदी म्हणजे काय अग्नी म्हणजे काय आपण नदीकाठी उभे राहिलो, तर समोर दिसणारं पाणी म्हणजे नदी का परंतु, या क्षणी आपल्यासमोर असणारं पाणी काही तासांनी समुद्राचा भाग झालेलं असतं. प्रत्येक क्षणाला आपल्यासमोर नवीन पाणी असतं आणि काही तासांनी ते सागरात लुप्त झालेलं असतं. म्हणजे समोरचं पाणी काही काळ नदी, तर काही काळ समुद्र असं म्हणता येईल का परंतु, या क्षणी आपल्यासमोर असणारं पाणी काही तासांनी समुद्राचा भाग झालेलं असतं. प्रत्येक क्षणाला आपल्यासमोर नवीन पाणी असतं आणि काही तासांनी ते सागरात लुप्त झालेलं असतं. म्हणजे समोरचं पाणी काही काळ नदी, तर काही काळ समुद्र असं म्हणता येईल का बरं, आपण म्हटलं, की पाणी म्हणजे नदी नाही तर रिकामं पात्रही नदी होऊ शकत नाही. पाणी आणि पात्र आहे तिथंच राहिलं आणि पाणी पुढं समुद्रात मिलन होण्यासाठी गेलं नाही, तर ते सरोवर होतं. मग नदी म्हणजे काय\n\"\"तसंच अग्नी म्हणजे काय समोर दिसणाऱ्या आणि काही क्षणांनी लुप्त होणाऱ्या ज्वाळा समोर दिसणाऱ्या आणि काही क्षणांनी लुप्त होणाऱ्या ज्वाळा का धूर\nप्रा. पोलिटिस म्हणाले ः \"\"आपण बऱ्याचशा संकल्पनांचे अर्थ शोधत नाही आणि म्हणूनच जगात अचानक कधीतरी गोंधळ होतो. आपण विचार न करता स्वातंत्र्य म्हणजे काय हे गृहीत धरतो आणि ते आपल्यापासून हिरावल्याचं एके सकाळी हिटलरनं अथवा मिलोशेविचनं दाखवलं, की जागृत होतो. आपण विकास म्हणजे काय, स्थैर्य म्हणजे काय आणि नेतृत्व म्हणजे काय हे प्रश्‍न स्वतःलाच विचारत नाही.''\nया पार्श्‍वभूमीवर असे मूलभूत प्रश्‍न उभे करणाऱ्या त्या महाविद्यालयीन विद्यार्थिनींचं मला कौतुक वाटलं. प्रा. पोलिटिस यांनी मला सांगितलं होतं, की \"प्रत्येक कल्पनेच्या खोल अंतर्भागात सत्त्व असतं. नेतृत्व या संकल्पनेचं सत्त्व नौतिक मूल्य हेच आहे.'\nत्या विद्यार्थिनी म्हणाल्या ः \"\"नेतृत्व हे कौशल्य आहे, असं आम्हाला अनेक वरिष्ठ सांगतात.''\nमी त्यांना सांगितलं, की नेतृत्वाचे शंभर पदर आहेत. त्यापैकी नैतिकता आणि सद्‌सद्विवेकबुद्धीनं समान प्रमाणात नैतिक मूल्यं अंमलात आणणं हे 99 पदर आहेत. उरलेला एक पदर कौशल्य, संघटनशक्ती, टीम बनवण्याची कला, संवादकला ���शा अनेक गुणांनी बनलेला असतो. तो दुय्यम महत्त्वाचा आहे.\nनेतृत्वाचा विचार करताना नैतिक मूल्यांकडे लक्ष न देता केवळ कौशल्याला महत्त्व दिलं, तर हुकूमशहा, दहशतवादी आणि गॅंगस्टर निर्माण होण्याचा धोका असतो. ओसामा बिन लादेनकडे असामान्य कौशल्य होतं. अफगाणिस्तानच्या गुहेत बसून अमेरिकेच्या राजकीय आणि आर्थिक केंद्रांवर हल्ला घडवून आणण्यासाठी खूप मोठी संघटनशक्ती, युवकांना प्रेरित करण्याची क्षमता, एक लक्ष्य गुप्तपणे ठेवून मोठी टीम तयार करण्याचं कसब हे सर्व नेतृत्वाचा शंभरावा पदर भक्कम असल्याचं दाखवतं; परंतु आतले 99 पदर विध्वंसक मनोवृत्तीनं तयार झाल्यानं अशा नीतिशून्य कौशल्यास नेतृत्व म्हणणं चुकीचं होईल.\nस्टॅलिन, हिटलर, मार्कोस, पॉल पॉट, पिनोशेत यांसहित सध्याच्या जगात अनेक राजकीय नेत्यांची \"महान कौशल्य; परंतु अपूर्ण अथवा शून्य नीतिमूल्यं' अशी अनेक उदाहरणं आहेत. साम, दाम, दंड, भेद अशा सर्व मार्गांनी स्वतः लोकांमध्ये प्रिय होणं आणि सत्तेत राहणं हे कौशल्य झालं. हे नेतृत्व नव्हे. सत्ता काबीज करणारा कुशल राजकारणी कधीही खोटं न बोलता कायम सत्यवचन आणि सत्याधारित वर्तन करत असेल, सद्‌सद्विवेकबुद्धी प्रमाण मानून समाजातल्या सर्व घटकांना समान न्याय देत असेल, राजकारण आणि राष्ट्रकारण यांतला फरक समजून निर्णय घेत असेल, तरच त्या राजकीय कारागिराकडे नेतृत्व आहे, असं मानायला हवं. नाही तर त्याच्याकडे आतून पोकळ असणारा आणि शंभराव्या पदराचा वापर करणारा केवळ नेतृत्वाचा आभास असतो. लोकांना नीतिमूल्यं आणि सद्‌सद्विवेकबुद्धीवर आधारित सत्त्वशील आणि केवळ कौशल्यानं भारलेला नेतृत्वाचा आभास यांतला फरक कळत नाही, तेव्हा देशाचं नुकसान होतं. जर्मनी, रशिया, पाकिस्तानचा इतिहास दाखवतो, की वेळेआधीच जाग आली नाही, तर केवळ नुकसान नव्हे, तर संपूर्ण विध्वंस होऊ शकतो.\nसद्‌सद्विवेकबुद्धीवर विश्‍वास ठेवणाऱ्या नेत्यासही कधी मानसिक ठेच लागते. अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी लिबियावर हवाई हल्ले केले. हे सर्व परराष्ट्रमंत्री हिलरी क्‍लिंटन यांच्या आग्रहानं झाले. हजारो निरपराध लोक मृत्युमुखी पडले. ओबामांनी नंतर ही चूक केल्याचं जाहीरपणे मान्यही केलं; परंतु स्वतःच्या सद्‌सद्विवेकबुद्धीला न पटणारा निर्णय घेणं ही ओबामांची मानसिक वैचारिक घसरण होती. नेतृत��वाचा अभाव होता. तसंच त्यांनी नोबेल पुरस्कार घेणं अयोग्य आहे, हे समजूनदेखील मोहानं घेतलं, ही त्यांची कमकुवता होती; परंतु दोन-तीन निर्णय सोडले, तर बराक ओबामांनी बहुतांशी नेतृत्व दाखवलं.\nउद्योग व्यवसायातही नैतिकतेची कसोटी लावून नेतृत्व समजलं पाहिजे. जेआरडी टाटांनी नीतिमूल्यांवर आधारित उद्योगसमूहाची वाढ केली. भौतिकशास्त्र आणि सामाजिकशास्त्र यात भारत देशास सक्षम करण्यासाठी संशोधन संस्थांची स्थापना केली. ते कधी राडिया टेपसारख्या प्रकरणात गेले नाहीत अथवा राजकीय नेत्यांच्या मागं लागले नाहीत. आपल्यानंतर कमालीची नैतिकता आणि प्रगल्भता दाखवणारे भारतीय सैन्यातले अधिकारी कर्नल लेस्ली सॉनी हे टाटा समूहाचे अध्यक्ष व्हावेत, असं त्यांचं स्वप्न होतं; परंतु कर्नल सॉनींचा अकाली मृत्यू झाला. सध्याच्या भारतात स्वतःला अब्जाधीश बनवण्याचं कौशल्य असणारे अनेक उद्योजक आहेत; परंतु सर्वार्थानं नैतिक सत्त्वपरीक्षा पास होऊ शकेल, असं नेतृत्व भारतीय उद्योगक्षेत्रात आहे का\nसंशोधन क्षेत्रातल्या नेतृत्वाबद्दल काही लिहिण्यासारखं नाही. परदेशात आधी शोध लागलेली वस्तू भारतात प्रथम निर्माण करायची आणि लोकांनी \"भारतातले पहिले अमुक-तमुक' म्हणून नेतृत्वगुण आहेत असं समजायचं याची आपल्याला सवय लागली आहे. आर्यभट्टानं मानवतेच्या इतिहासात प्रथम अंकांचा शोध लावला. ब्रह्मगुप्तानं पृथ्वीवर प्रथमच शून्याचा शोध लावला, म्हणून आर्यभट्ट आणि ब्रह्मगुप्त यांना जग मानतं. ब्रह्मगुप्तानं जगात शून्याचा वापर होत असताना केवळ भारतातलं पहिलं शून्य शोधलं असतं आणि मोठेपणाचा दावा केला असता, तर आजच्या भारतात त्यांना भरपूर मानसन्मान मिळाला असता; परंतु जगानं मानवी ज्ञान आणि संस्कृती पुढं नेण्यातलं एक नेतृत्व म्हणून त्यांना मानलं नसतं.\n... बोलताबोलता दुपार झाली. संवाद संपला. ज्ञानप्रबोधिनीच्या या मुलींनी \"नेतृत्व' या कल्पनेबद्दल जो मूलभूत प्रश्‍न विचारला त्यावर आपले असंख्य युवक विचार करतील, अशी मला आशा आहे. अशा विचारमंथनातून देशाची वैचारिक दिशा, मानसिकता आणि चारित्र्य घडत असतं, म्हणून मूलभूत प्रश्‍न विचारणं हे एका दिशेचा शोध घेण्यासाठी आवश्‍यक आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nनव्या दिशेचे सप्तरंग (संद���प वासलेकर)\nनव्या दिशेचा सातवा रंग हा आधीच्या सहा रंगांचं मिश्रण होऊन तयार झाला आहे. हा रंग आहे सकारात्मक दृष्टिकोनाचा आत्मविश्‍वास, जागतिक दृष्टिकोन, संशोधनाची...\nपुन्हा अतिवृष्टी झाली तर... (संदीप वासलेकर)\nसिंगापूरसारख्या छोट्या देशाचा अनुभव लक्षात घेऊन, भविष्यकाळात घडू शकणाऱ्या घटनांची चाहूल देणारी यंत्रणा महाराष्ट्र राज्यात निर्माण केली गेल्यास तिचा...\nमहाभयंकर पर्वाचा आरंभ (संदीप वासलेकर)\nतलवारीपासून बंदुकीकडे, बंदुकीपासून बाँबकडे, नंतर अण्वस्त्रांकडे व आता कृत्रिम प्रज्ञेकडे असा आपल्या संहारक तंत्रज्ञानाचा प्रवास होत गेला. काही...\nमाणुसकीच्या शत्रूसंगे... (संदीप वासलेकर)\nधार्मिक व इतर भावनांचा वापर दहशतवादी गट करतात; पण त्यामागं त्यांचं मोठं जाळं असतं. हे गट एकमेकांशी स्पर्धा करतात व वेळ पडेल तेव्हा एकमेकांना मदतही...\nउत्तरांच्या प्रतीक्षेतले ‘यक्षप्रश्‍न’ (संदीप वासलेकर)\nभारतात पाकिस्तान हा विषय महत्त्वाचा मानला जातो, तसे इंग्लंडमध्ये ब्रेक्झि‍ट, पूर्व युरोपात निर्वासित आणि अमेरिकेत कोरिया हे विषय महत्त्वाचे समजले...\nगांधीजी आणि आईनस्टाईन (संदीप वासलेकर)\nगांधीजी आणि आईनस्टाईन या दोघांचाही युद्ध आणि शस्त्रास्त्रांचा वापर करण्यास विरोध असला, तरी तो निष्कर्ष ठरवण्याआधी त्यांचा वैचारिक प्रवास वेगवेगळ्या...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.krushival.in/raigad/other/sanitation-works-in-neral", "date_download": "2020-08-07T21:20:44Z", "digest": "sha1:JLJGHF43WDSOJBTDVUOHEZK6TOBFPZX6", "length": 9113, "nlines": 96, "source_domain": "www.krushival.in", "title": "Raigad | नेरळमधील नालेसफाईची कामे | मराठी बातम्या - कृषीवल | Top Marathi News |Today news in Marathi | Latest News in Marathi | krushival.in", "raw_content": "\nई - पेपर रायगड\nकर्जत तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत असलेल्या नेरळ ग्रामपंचायतीमधील मोठ्या नाल्यांची सफाई ग्रामपंचायत कडून करण्यात आली आहे. ग्रामपंचायतकडून पूर्व मौसमी कामे करताना नाल्यांमध्ये वाढलेली झाडे झुडपे आणि मातीचा गाळ काढून टाकण्यात आला आहे. दरम्यान, ग्रामपंचायतने नालेसफाई केल्याने पावसाळ्यात पाण्याचा निचरा होण्यास मदत होणार आहे.\nनेरळ गावातून दोन मोठे नाले असून त्यातील एक नाला हा माथेरानच्या डोंगरातून वाहत येणारे पाणी वाहून नेणारे असून रेल्वे स्टेशन भागात ते दोन नाले हे एकत्र होतात. तर पूर्व भागात एक नाला असून हा नाला नागरी वस्तीमधून वाहत जातो आणि पुढे उल्हासनदीला जाऊन मिळतो. त्या दोन मोठ्या नाल्यांसह आणि पाडा तसेच टेपआळी भागातून वाहणारे नाले यांची साफसफाई ग्रामपंचायत प्रशासनाला पावसाळा सुरू होण्यापूर्वी करावी लागते. काही भागातील नालेसफाई हे ते नाले अरुंद असल्याने मजूर लावून साफ करावे लागतात. तर मोठ्या नाल्यात थेट जेसीबी मशीन घालून त्यातून माती आणि वाढलेली झाडे झुडपे बाहेर काढून नाला रुंद करण्यात येतो. त्याचवेळी पावसाळ्यतील पाण्याचा व्यवस्थित निचरा होण्यासाठी साफसफाई मोहीम दरवर्षी प्रमाणे यावेळी देखील मे महिन्यात हाती घेण्यात आली होती.\nजुन महिना सुरू होण्याआधी नेरळ गावातील सर्व नाल्यांची साफसफाई उरकण्यात आली आहे. नालेसफाई सुरु असताना नेरळ ग्रामपंचायतचे सरपंच रावजी शिंगवा तसेच उपसरपंच शंकर घोडविंदे तसेच ग्रामविकास अधिकारी आणि सर्व सदस्य हे त्यांच्या परिसरात नाले सफाई होत असताना उपस्थित राहून नाल्याची साफसफाई व्यवस्थित होते की नाही याची माहिती घेत होते. मात्र नेरळ गावातून वाहणार्‍या नाल्यांची आणि ओहोळांची नालेसफाई ग्रामपंचायतने पूर्ण केल्याने यावर्षी पावसाळ्यात पाण्याचा निचरा व्यवस्थित होण्याची शक्यता आहे.पण सतत संततधार पाऊस होत असल्यास पाणी साठून राहण्याची शक्यता आहे. नेरळच्या पूर्व भागात मागील दोन वर्षे पावसाळ्यात पाणी साठून राहिले होते. त्यामुळे यावर्षी काय होणार याची काळजी प्रामुख्याने मातोश्री नगर, गंगा नगर, निर्माण नगरी भागातील लोकांना लागून राहिली आहे.\nगणपतराव देशमुख यांना आबासाहेब वीर पुरस्कार जाहीर\nआगरदांडा येथील जेट्टी खुली न केल्यास मच्छीमारांचे आंदोलन\nसोन्याच्या दरात विक्रमी वाढ ; प्रती तोळा 56 हजारांवर\nबदनामी प्रकरणी आठ आरोपींवर\nअलिबाग तालुक्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 80 टक्क्यांवर;\nतिसर्‍या दिवशी मृतदेह सापडला\nदेशातील पहिली किसान रेल्वेगाडी धावली..\nश्रीवर्धन परिवहन आगारातून लांब पल्ल्याच्या बस फेर्‍या\nसोन्याच्या दरात विक्रमी वाढ ; प्रती तोळा 56 हजारांवर\nबदनामी प्रकरणी आठ आरोपींवर\nदेशातील पहिली किसान रेल्वेगाडी धावली..\nश्रीवर्धन परिवहन आगारातून लांब पल्ल्याच्या बस फेर्‍या\nमाणगाव तालुक्यात 300 रुग्णांची कोरोनवर मात\nउरण तालुक्यात वीज पुरवठा....\nरस्त्यामध्ये सापडलेल्या मनोरुग्ण महिलेला मिळणार उपचार\nखासगी रुग्णालयांकडून होणारी अवाजवी शुल्क आकारणी....\nमहाड शहरातील व्यावसायिकांचे आतोनात नुकसान\nतीन हजार प्रवाशांकडून एसटीचे आरक्षण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/young-girl-trying-suicide-in-thane/", "date_download": "2020-08-07T21:49:56Z", "digest": "sha1:HCD4NKNQCJMYIHJMV6MQ5RKXU5VEGICX", "length": 3405, "nlines": 29, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ठाण्यात इमारतीच्या ५ व्या मजल्‍यावरून तरूणीचा आत्‍महत्‍येचा प्रयत्‍न (video) | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › ठाण्यात इमारतीच्या ५ व्या मजल्‍यावरून तरूणीचा आत्‍महत्‍येचा प्रयत्‍न (video)\nपाचव्या मजल्‍यावरून तरूणीचा आत्‍महत्‍येचा प्रयत्‍न (video)\nठण्यातील पोलिस शाळेजवळील इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्‍न एक तरुणीने केला. यावेळी पोलिस आणि आपत्ती व्यवस्थापनाची टीम घटनास्थळी वेळेत पोचल्याने पुढचा अनर्थ टळला.\nठाणे ग्रामीण पोलिस मुख्यालयाजवळील पोलिस स्कूल जवळ भास्कर अपार्टमेंट आहे. ही 13 मजली इमारत आहे. या इमारतीच्या 5 व्या मजल्यावरून या तरुणीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या तरूणीने स्वतः च्या हाताला आणि पोटावर ब्लेडने वार केले आहेत. पोलिस आणि आपत्‍ती व्यवस्‍थापनाच्या टीमने या मुलीला आत्‍महत्‍या करण्यापासून वाचवले.\nही तरुणी कोण आहे आणि या ठिकाणी कशी पोहोचली तिने आत्‍महत्‍येचा निर्णय का घेतला याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. या गोष्‍टीचा पोलिस तपास करत आहेत.\nकोल्हापूर जिल्ह्यात उच्चांकी 793 रुग्ण वाढले\nअलमट्टी धरणाचे सर्व दरवाजे उघडले\n‘अलमट्टी’चा विसर्ग वाढला; कोल्हापूरचा पूर स्थिरावला\nकोल्हापुरात पूर पातळी स्थिर\nताजिकिस्तानच्या पामिर पठारावर ड्रॅगनचा दावा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/leopard-stuck-3-hours-cock-s-nest-128482", "date_download": "2020-08-07T21:22:48Z", "digest": "sha1:UBK7T66UKCK62OVEYGMKRVOJA4F3BHM3", "length": 16033, "nlines": 271, "source_domain": "www.esakal.com", "title": "कोंबड्याच्या खुराड्यात घुसलेला बिबट्या तीन तास जेरबंद | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर शनिवार, ऑगस्ट 8, 2020\nकोंबड्याच्या खुराड्यात घुसलेला बिबट्या तीन तास जेरबंद\nगुरुवार, 5 जुलै 2018\nनिरगुडसर (पुणे) : अनेक महिन्यापासून वनविभागाने बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरे लावले परंतु बिबट्या काही पिंजऱ्यात शिरेना परंतु कोंबड्या खाण्याच्या नादात खुराड्यात घुसलेला बिबट्या जेरबंद झाला. तब्बल तीन तास बिबट्या आतमध्ये होता. शेवटी बिबट्याने दरवाजाला जोरदार धडक मारुन खुराड्याच्या बाहेर झेप घेऊन धुम ठोकली. हा प्रकार निरगुडसर (ता.आंबेगाव) येथे हांडेवस्तीवर गुरुवारी (ता.05) पहाटे घडला.\nनिरगुडसर (पुणे) : अनेक महिन्यापासून वनविभागाने बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरे लावले परंतु बिबट्या काही पिंजऱ्यात शिरेना परंतु कोंबड्या खाण्याच्या नादात खुराड्यात घुसलेला बिबट्या जेरबंद झाला. तब्बल तीन तास बिबट्या आतमध्ये होता. शेवटी बिबट्याने दरवाजाला जोरदार धडक मारुन खुराड्याच्या बाहेर झेप घेऊन धुम ठोकली. हा प्रकार निरगुडसर (ता.आंबेगाव) येथे हांडेवस्तीवर गुरुवारी (ता.05) पहाटे घडला.\nनिरगुडसर नजीक असलेल्या हांडेवस्ती बिबट्याने अनेक ठिकाणी हल्ले करुन जनावरांना ठार मारले, या ठिकाणी दिवसाही बिबटयाचा वावर वाढला होता. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या परिसरात वनविभागाने बिबट्याला पकडण्यासाठी अनेक ठिकाणी पिंजरे लावले. परंतु बिबट्या पिंजऱ्याला हुलकावणी देत होता. बुधवारी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास हांडे वस्तीरील राजु हांडे यांच्या गावठी कोंबड्याच्या खुराड्याच्या दरवाजाला धडक देऊन बिबटया आत शिरला त्यावेळी झालेल्या आवाजामुळे राजु हांडे हे जागे झाले. त्यांनी बाहेर खुराड्याकडे येऊन पाहिले असता बिबट्या आतमध्ये कोंबड्या खात असल्याचे दिसले.\nत्यानंतर त्यांनी त्यांच्या कुटुंबियांतील सर्वांना याची माहिती दिली त्यावेळी जवळ जाण्याचे कुणाचे धाडस होत नव्हते, परंतु बिबट्या कोंबड्यांवर ताव मारत असताना हळुच दरवाजाला बाहेरुन पत्रे व दगड लावले त्यामुळे जवळपास तीन तास बिबट्या त्या खुराडयात जेरबंद होता.\nपरंतु बिबट्या आतमध्ये अधिकच डरकाळ्या फोडु लागला त्यानंतर बिबट्याने दरवाजाला जोरदार धडक देऊन लावलेले पत्रे व दगड सपाट करुन बाहेर झेप घेतली. त्यानंतर बिबटया जवळच्या शेतात पसार झाला. हे थरारनाट्य दोन वाजल्यापासुन तीन वाजेपर्यंत सुरु होते. यावेळी राहुल हांडे, राजु हांडे, गणेश हांडे, धीरज हांडे, महेंद्र हांडे या ठिकाणी होते. त्यावेळी माजी उपसरपंच रामदास वळसेपाटील यांनी वनविभागाच्या कर्मचार्यांना अनेक वेळा दूरध्वनीवरुन साधलेला संपर्क अयशस्वी ठरला.\nपरंतु पोलिसांना याची माहिती देऊन ते घटनास्थळी आले. गुरुवारी दुपारी वनविभागाचे मंचर परिक्षेत्र अधिकारी प्रज्योत पालवे यांनी भेट देऊन पाहणी केली, यावेळी माजी उपसरपंच रामदास वळसेपाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच बिबटयाला पकडण्यासाठी पिंजराही लावण्यात आला.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसोनेवाडी किल्ल्याच्या पायथ्याशी आढळला मृत बिबट्या\nसिन्नर : भोजापुर खोरे परिसरात असणाऱ्या सोनेवाडी किल्ल्याच्या पायथ्याशी आज दुपारी 1.30 वाजेच्या सुमारास मृत अवस्थेतील नर बिबट्या आढळून आला. या...\nचीनमध्ये आणखी एका व्हायरसचा कहर अन्...\nबीजिंग (चीन) : चीनमधील वुहान शहरामधून जगभर पसरलेल्या कोरोना व्हायरसने लाखो नागरिकांचा जीव घेतला असून, त्यावर लस तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू...\nजाखोरी, राहुरी शिवारात दोन बिबटे जेरबंद\nनाशिक : नाशिक तालुक्यातील जाखोरी व भगूरजवळील राहुरी गावाच्या शिवारात लावलेल्या पिंजऱ्यात बुधवारी (ता. ५) पहाटे दोन बिबटे जेरबंद झाले आहेत. आतापर्यंत...\n सोलापूर जिल्ह्यातील 'या' तालुक्यात बिबट्याचा वावर\nजिंती(सोलापूर)ः कात्रज (ता.करमाळा) येथील शिवारात वाजण्याच्या सुमारास बिबट्या सदृष्य प्राण्याने एक शेळी फस्त केली असुन या घटनेमुळे कात्रज परिसरातील...\nVideo: बिबट्या शिकार घेऊन किती वेळा आदळला पाहाच...\nनवी दिल्लीः बिबट्याने शिकार केल्यानंतर दरीत कोसळला. कितीतरी ठिकाणी आदळताना दिसत असून, शेवटपर्यंत त्याने शिकार सोडली नाही. संबंधित व्हिडिओ सोशल...\nया गडाच्या पायथ्याला बिबट्याचा मुक्काम\nकऱ्हाड (जि. सातारा) ः आगाशिवगडाच्या शिखरावर वावरणारा बिबट्याचा गडाच्या पायथ्यालाही मुक्काम आहे. बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढल्याने वन विभागाने...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/punenagar-news/warning-to-work-close-by-irrigation-engineering-1138622/", "date_download": "2020-08-07T22:15:24Z", "digest": "sha1:VKRSF7A26CO4PXZAPG2U7BIJZT6ILCHZ", "length": 13647, "nlines": 205, "source_domain": "www.loksatta.com", "title": "पाटबंधारेच्या अभियंत्यांचा कामबंदचा इशारा | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nशार्कच्या पिल्लांच्या मासेमारीत वाढ\nसागरी किनारा मार्गचा भराव सुरक्षित\nपाटबंधारेच्या अभियंत्यांचा कामबंदचा इशारा\nपाटबंधारेच्या अभियंत्यांचा कामबंदचा इशारा\nशेतकऱ्यांकडुन मारहाणीसारखे प्रकार घडू लागल्याने सरकारी अधिकारी, कर्मचारी अस्वस्थ झाले असुन त्यांनी कामबंदचा इशारा दिला आहे.\nसध्याच्या दुष्काळी परिस्थितीत जिल्ह्य़ात, धरणांच्या आवर्तन काळात लाभधारक शेतकऱ्यांकडुन मारहाणीसारखे प्रकार घडू लागल्याने सरकारी अधिकारी, कर्मचारी अस्वस्थ झाले असुन त्यांनी कामबंदचा इशारा दिला आहे. यासंदर्भात पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांना निवेदन देऊन याकडे लक्ष वेधले आहे.\nकनिष्ठ अभियंता तसेच अधिकारी, कर्मचारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी हे निवेदन दिले. पाटबंधारे विभागाच्या, श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा उपविभागातील उपअभियंता डी. आर. खोसे यांना शुक्रवारी कार्यालयात कोंडून मारहाण करण्यात आली. तसेच कार्यालयातील सरकारी मालमत्तेचे नुकसान करण्यात आले व उपअभियंत्यांना गोळ्या घालून ठार मारण्याची धमकीही देण्यात आली, यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापुर्वीही राहुरी तालुक्यातील गुहा परिसरात प्रवरा उजवा तट कालवावरील वीज पुरवठा बंद करण्यास गेलेल्या पाटबंधारे अधिकाऱ्यांना शिवीगाळ करण्यात आली व वीज वितरण कंपनीच्या वायरमनला मारहाण करण्यात आली. अशा घटना निवेदनात नमूद करण्यात आल्या आहेत.\nसध्याच्या दुष्काळी परिस्थितीत लाभधारकांना एकाच वेळी आवर्तनाचे पाणी मिळावे, अशी अपेक्षा आहे. परंतु कालव्याची वहन क्षमता व इतर तांत्रिक बाबींमुळे ते शक्य होत नाही, अशावेळी लाभधारकांनी संयम बाळगणे आव��्यक आहे. परंतु तसे न होता, पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना घेराव घालणे, कार्यालयात कोंडणे, असे प्रकार होत आहतेच यंदा मात्र अधिकाऱ्यांना मारहाण करण्यापर्यंत मजल गेली आहे. अशा घटनांमुळे पाटबंधारे खात्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची काम करण्याची मानसिकता राहिली नाही, त्यांच्यामध्ये भिती व असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे, याची पुनरावृत्ती झाल्यास अधिकारी व कर्मचाऱ्यांना कामबंद आंदोलन करावे लागेल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nकेंद्राकडून सिंचनाचे २१ पैकी सहा प्रस्ताव मंजूर\n.. तर वाघोलीसारख्या हिंसक घटनेची पुनरावृत्ती\nFIFA WC 2018 : खेळावर फोकस करा, ललनांवर नाही, ‘फिफा’ची चॅनेल्सना तंबी\nपरभणी-जालन्याचे सिंचन वाढणार, मराठवाडय़ाचे अन्य जिल्हे कोरडेच\n‘सिंचनातील भौतिक अनुशेषाची चौकशी करा’\nसुशांतच्या मृत्यूपूर्वी काही दिवस आधी रियाने मुंबईत घेतले दोन आलिशान फ्लॅट्स\nश्रुती मोदी आहे तरी कोण सुशांतच्या मृत्यूप्रकरणी CBI ने तिच्या विरोधात दाखल केला गुन्हा\nसुशांत सिंहच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे देण्यास रिया चक्रवर्तीचा विरोध, म्हणाली...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल शंकुतला देवींनी मृत्यूआधी केलेली 'ती' भविष्यवाणी ठरली खरी\nसोनू सूदच्या मदतीचा ओघ कायम; रशियात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना केलं एअरलिफ्ट\nराज्यातील ग्रामीण भागांमधील करोना प्रादुर्भाव चिंताजनक\nकंपनी सेक्रेटरी प्रवेश परीक्षा ऑनलाइन\nदेशात २४ तासांत ६२,५३८ रुग्ण\nमुंबईतील ७७ टक्के रुग्ण करोनामुक्त\nमशिदीच्या पायाभरणीस जाणार नाही - आदित्यनाथ\nवकील तूर्त अत्यावश्यक सेवेत नाहीत\nऑनलाइन वर्गाना प्राध्यापकांचा विरोध\nतंत्रशिक्षण पदविका प्रवेशप्रक्रिया सोमवारपासून\nमुंबईतील मॉल्समध्ये ‘आरोग्य सेतू’ची ग्राहकांवर सक्ती\nयूपीएससी गुणवंताशी सोमवारी संवाद\n1 कोल्हापूर महापालिकेची बँक हमी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून जप्त\n2 ‘आयआरबी’ कर्मचा-यांना टोप गावातून पिटाळले\n3 सोलापुरात वादळी पाऊस; शाळेचे पत्रे उडाल्याने २० विद्यार्थी जखमी\nअजित पवार मनसे नगरसेवकावर भडकले; म��हणाले, \"आमचे चार मंत्री करोना पॉझिटिव्ह आलेत\"X", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-onion-sowing-17-percent-country-maharashtra-26144?tid=121", "date_download": "2020-08-07T21:46:32Z", "digest": "sha1:5L2QXCZBB4XEFSQPWMPYLRKPWGZ5UXGB", "length": 17206, "nlines": 169, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi onion sowing up by 17 percent in country Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nदेशात आगाप रब्बी कांदा लागणीत १७ टक्क्यांनी वाढ\nदेशात आगाप रब्बी कांदा लागणीत १७ टक्क्यांनी वाढ\nसोमवार, 23 डिसेंबर 2019\nपुणे : डिसेंबरच्या पहिल्या आठवड्याअखेर प्रमुख उत्पादक राज्यांत २.७ लाख हेक्टरवर रब्बी कांदा लागणी झाल्या आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत १७ टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्रालयाकडून उपलब्ध झाली आहे.\nपुणे : डिसेंबरच्या पहिल्या आठवड्याअखेर प्रमुख उत्पादक राज्यांत २.७ लाख हेक्टरवर रब्बी कांदा लागणी झाल्या आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत १७ टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्रालयाकडून उपलब्ध झाली आहे.\nलेट खरीप म्हणजेच जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात येणाऱ्या आवकेच्या लागणींत मात्र घट आहे. लेट खरिपात ९८ हजार हेक्टरवर लागणी झाल्या असून, मागील वर्षाच्या तुलनेत १९ टक्क्यांची घट आहे. या लागणींची उत्पादकताही नैसर्गिक प्रतिकूलतेमुळे बाधित असून, पर्यायाने जानेवारी व फेब्रुवारीत कांद्याचा पुरवठा नियंत्रित राहण्याची शक्यता दिसतेय. मार्चपासून आगाप रब्बी कांद्याची आवक वाढत जाईल. वरील आकडेवारीतून क्षेत्रवाढीचा कल दिसत आहे.\n२०१८ मध्ये खरिपात ४८ लाख टन तर लेट खरिपात २१ लाख टन असे दोन्ही मिळून ६९ लाख टन कांदा उत्पादन मिळाले होते. त्या तुलनेत २०१९ मध्ये खरिपात ३९ लाख टन तर लेट खरिपात १५ लाख टन असे दोन्ही मिळून ५४ लाख टन उत्पादन अनुमानित आहे. म्हणजे २०१८ तुलनेत ते २१ टक्क्यांनी घटल्याचे अनुमान आहे. या घटीचे प्रतिबिंब आपण सध्याच्या बाजारभावात पाहतोच आहे. विशेष म्हणजे २०१८ च्या तुलनेत २०१९ मधील शिल्लक साठाही लक्षणीयरीत्या कमी होता.\nरब्बी कांद्यातील क्षेत्र वाढीच्या ट्रेंडबाबत सरकारी आकडेवारीच�� दुजोरा मिळाला आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवडाअखेरच्या लागणीतील आकडेवारीत १७ टक्क्यांनी वाढ आहे. लागणीतील खरी व मोठी वाढ ही डिसेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून दिसेल.\nमार्चपासून कांद्याचा पुरवठा वाढणार हे निश्चित आहे. त्यासाठी कांद्यावरील निर्यातबंदी फेब्रुवारीतच मागे घेण्याची गरज आहे.\nजानेवारी महिन्यात ज्यांना शक्य असेल, त्यांनी कांद्याखालील क्षेत्र किमान ३० टक्क्यांनी कमी करावे.\nनोव्हेंबर १८ च्या तुलनेत नोव्हेंबर १९ मधील\nबाजार समित्यांतील आवकेत २७ टक्के घट\nहोती. नोव्हेंबर १९ मध्ये केवळ ६ लाख टन आवक झाली.\nदिल्लीत नोव्हेंबर १८ मध्ये ३० हजार टन आवक होती. त्या तुलनेत नोव्हेंबर १९ मध्ये ९ हजार ४०० टन आवक होती.\nजानेवारी ते ऑक्टोबर १९ या दहा महिन्यात १४.८ लाख टन कांदा निर्यात झाली आहे. २०१८ संपूर्ण कॅलेंडर वर्षात १९.९ लाख टन निर्यात झाली.\nदेशात खरीप, लेट खरीप आणि रब्बी मिळून सुमारे १३ लाख हेक्टरवर कांदा लागणी होतात. त्यात रब्बीचा वाटा ६.५ लाख हेक्टर आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यातच ४१ टक्के लागणी पूर्ण झाल्या आहेत. या वर्षी १५ फेब्रुवारीअखेरपर्यंत लागणी सुरू राहण्याची शक्यता आहे. परिणामी रब्बीत लागणीत नवा उच्चांक शक्य आहे.\nपुणे मंत्रालय खरीप यंत्र सरकार दिल्ली\nनाशिक जिल्ह्यात धरणांच्या पाणलोट क्षेत्रात...\nनाशिक : जिल्ह्यात मोठे ७, तर मध्यम १७ असे एकूण २३ प्रकल्प आहेत.\nजालना जिल्ह्यातील दोन मंडळांत जोरदार पाऊस\nऔरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात गुरुवारी (ता.\nपावसाळी वातावरणामध्ये येणाऱ्या अडचणींवरील...\nसध्या द्राक्ष लागवडीखालील सर्वच भागात बऱ्यापैकी पाऊस झाला.\nबळीराजा चेतना अभियान बंद करण्याचा निर्णय\nमुंबई : विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यात बळीराजा चेतना योजनेला अपयश आले\nबार्शीतील ४३ हजार शेतकरी दुष्काळ निधीपासून वंचितच\nमहागाई नियंत्रणासाठी रेपो दर 'जैसे थे' मुंबई: भारतीय रिझर्व्ह बँकेने आपले ऑगस्ट आणि...\nदेशभरात ‘नाफेड’कडून ८६ हजार टन कांदा...नाशिक: केंद्र सरकारच्या भाव स्थिरीकरण निधी...\nकृषी सुधारणांचा वेळोवेळी आढावा घ्याः ‘...नवी दिल्लीः केंद्र सरकार ‘पीएम-किसान’...\nकाश्‍मिरी केशरला भौगोलिक मानांकनजम्मू: काश्‍मिरमध्ये उत्पादीत होणाऱ्या केशरला...\nदेशात खरिपाचा ६५ टक्के पेरा आट��पलानवी दिल्लीः देशात खरिपाखालील सरासरी क्षेत्र १...\n‘स्ट्रॉबेरी‘ला बाजारपेठ विस्ताराची गरजस्ट्रॉबेरी उत्पादक पट्यात पॅकहाउस आणि शीतकरण...\nभारतातून यंदा दशकातील विक्रमी साखर...कोल्हापूर: लॉकडाउनच्या संकटानंतरही साखर...\nसांगली बाजारसमितीत हळद विक्रीत पाच लाख...सांगली ः सांगली बाजार समिती हळदीच्या...\nशेतीमाल निर्यातीला चीन वादाचा फटका नाहीपुणे : महाराष्ट्रातून चीनला होणारी शेतीमालाची...\nबिगर बासमती तांदळाच्या निर्यातवाढीसाठी...पुणे: तांदळाच्या जागतिक बाजारपेठेतील स्पर्धेत...\nहिंगोलीत ई-नामअंतर्गत ६२२ क्विंटल हळद...हिंगोली ः हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...\nब्राझीलच्या साखरेमुळे दर घसरलेकोल्हापूर : गेल्या हंगामाच्या तुलनेत यंदा...\nसाखर दरात सुधारणा कोल्हापूर ः देशात सुरू झालेली अनलॉकची प्रक्रिया व...\nपुणे बाजार समितीचा पॅटर्न राज्यभर चर्चेतपुणे बाजार समितीमध्ये गेल्या काही वर्षांत अनेक...\nआगामी हंगामावर शिल्लक साखरेचा दबाव कोल्हापूर: कोरोनामुळे यंदा देशात साखरेची विक्री...\nसाखर निर्यात अनुदानाचे साडेसात हजार...कोल्हापूर: गेल्या दोन वर्षात देशातील कारखान्यांनी...\nदेशातील साखर उद्योगही येईल पूर्वपदावर;...कोल्हापूर : कोविडच्या संकटामुळे ठप्प झालेली...\nसाखर उत्पादनात उत्तर प्रदेशची झेपकोल्हापूर: यंदा उत्तर प्रदेशने साखर उत्पादनात...\nब्राझीलचे साखर उत्पादन भारताला अडचणी कोल्हापूर : यंदा ब्राझीलने इथेनॉलऐवजी साखर...\nसाखर विक्रीची मुदत १० जूनपर्यंत वाढवा...कोल्हापूर : इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (इस्मा)...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida/rio-2016-olympics/aditi-ashok-in-olympic-games-rio-2016-1287289/", "date_download": "2020-08-07T21:47:08Z", "digest": "sha1:GDUAIR43CTHWZN4SO6YPGBLBQRKV26RQ", "length": 12582, "nlines": 205, "source_domain": "www.loksatta.com", "title": "अदिती अशोक अंतिम फेरीत | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nशार्कच्या पिल्लांच्या मासेमारीत वाढ\nसागरी किनारा मार्गचा भराव सुरक्षित\nरिओ २०१६ ऑलिम्पिक »\nअदिती अशोक अंतिम फेरीत\nअदिती अशोक अंतिम फेरीत\nआशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्त्व ��ेले आहे.\nगोल्फपटू अदिती अशोकने प्रभावी कामगिरीसह अंतिम फेरी गाठली. बंगळुरूच्या १८वर्षीय अदितीने २०१३ आशियाई युवा अजिंक्यपद, २०१४ युवा ऑलिम्पिक आणि २०१४\nआशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्त्व केले आहे. ऑलिम्पिक गोल्फ स्पर्धेत ६० खेळाडूंचा सहभाग असतो. अदितीने १८ होलवर सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे.\nसंदीप कुमारला ३४वे स्थान\nरिओ दी जानिरो : भारतीय धावपटूंची निराशाजनक कामगिरी सुरूच राहिली. त्यांच्या संदीप कुमारला ५० किलोमीटर चालण्याच्या शर्यतीत ३४वे स्थान मिळाले. त्याला हे अंतर पार करण्यास चार तास ७ मिनिटे ५५ सेकंद वेळ लागला. स्लोवाकियाच्या तोथ मातेजो ही शर्यत तीन तास ४० मिनिटे ५८ सेकंदांत पार करीत सुवर्णपदक जिंकले. ऑस्ट्रेलियाच्या जेराड टॅलेंन्टने रौप्यपदक मिळवले. हे अंतर पार करण्यास त्याला तीन तास ४१ मिनिटे १६ सेकंद वेळ लागला. कॅनडाच्या इव्हान डुन्फीला कांस्यपदक मिळाले. त्याने ही शर्यत तीन तास ४१ मिनिटे ३८ सेकंद या वेळेत पूर्ण केली.\nपहिल्याच फेरीत संदीप तोमरचे आव्हान संपुष्टात\nरिओ दी जानिरो ; भारताच्या संदीप तोमरला कुस्तीच्या पहिल्याच फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. फ्रीस्टाइल विभागातील ५७ किलो गटात रशियाच्या व्हिक्टर लेवेदेवने त्याला ७-३ असे पराभूत केले. या पराभवासह संदीपचे ऑलिम्पिकमधील आव्हान संपुष्टात आले आहे.\nया लढतीमधील पहिल्या तीन मिनिटांमध्ये व्हिक्टरने डाव टाकून दोन गुण वसूल केले. संदीप कुस्ती करायची टाळाटाळ करतो, या कारणास्तव पंचांनी त्याला ताकीद देत व्हिक्टरला एक गुण बहाल केला.\nतीन मिनिटांच्या दुसऱ्या फेरीत व्हिक्टरने दोन वेळा डाव टाकून प्रत्येकी दोन गुणांची कमाई केली. संदीपने या फेरीत तीन गुण वसूल केले, मात्र तो व्हिक्टरची आघाडी मोडू शकला नाही.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nसुशांतच्या मृत्यूपूर्वी काही दिवस आधी रियाने मुंबईत घेतले दोन आलिशान फ्लॅट्स\nश्रुती मोदी आहे तरी कोण सुशांतच्या मृत्यूप्रकरणी CBI ने तिच्या वि��ोधात दाखल केला गुन्हा\nसुशांत सिंहच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे देण्यास रिया चक्रवर्तीचा विरोध, म्हणाली...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल शंकुतला देवींनी मृत्यूआधी केलेली 'ती' भविष्यवाणी ठरली खरी\nसोनू सूदच्या मदतीचा ओघ कायम; रशियात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना केलं एअरलिफ्ट\nराज्यातील ग्रामीण भागांमधील करोना प्रादुर्भाव चिंताजनक\nकंपनी सेक्रेटरी प्रवेश परीक्षा ऑनलाइन\nदेशात २४ तासांत ६२,५३८ रुग्ण\nमुंबईतील ७७ टक्के रुग्ण करोनामुक्त\nमशिदीच्या पायाभरणीस जाणार नाही - आदित्यनाथ\nवकील तूर्त अत्यावश्यक सेवेत नाहीत\nऑनलाइन वर्गाना प्राध्यापकांचा विरोध\nतंत्रशिक्षण पदविका प्रवेशप्रक्रिया सोमवारपासून\nमुंबईतील मॉल्समध्ये ‘आरोग्य सेतू’ची ग्राहकांवर सक्ती\nयूपीएससी गुणवंताशी सोमवारी संवाद\n1 …आणि सिंधूने कॅरोलिनाच्या रॅकेटला मान देऊन खेळ भावना जपली\n2 Rio 2016: सिंधूच्या रौप्य पदकाच्या कमाईनंतर शोभा डे म्हणाल्या..\n3 Rio 2016: ‘सिंधूने रौप्यपदकासोबत भारतीयांची मनेही जिंकली’\nअजित पवार मनसे नगरसेवकावर भडकले; म्हणाले, \"आमचे चार मंत्री करोना पॉझिटिव्ह आलेत\"X", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/marathi-jokes-news/marathi-joke-on-school-and-rain-latest-marathi-joke-nck-90-2214900/", "date_download": "2020-08-07T22:30:47Z", "digest": "sha1:MGMPKUO4PLSOMFVQNETYL3CJXJCWTC33", "length": 8760, "nlines": 206, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Marathi joke on school and rain latest marathi joke nck 90 | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nशार्कच्या पिल्लांच्या मासेमारीत वाढ\nसागरी किनारा मार्गचा भराव सुरक्षित\nMarathi joke : बादलीभर पाण्यात शाळा कशी बुडेल \nMarathi joke : बादलीभर पाण्यात शाळा कशी बुडेल \nवाचा भन्नाट मराठी विनोद\nआई :- चिंटु लवकर आंघोळ करून घे,\nचिंटु :- आई बादलीभर पाण्यात\nशाळा कशी काय बुडेल ग \nआईने बादलीतच बुडवून बुडवून हानला\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nMarathi Joke : स्ञी फक्त एकाच पुरुषाचे ऐकते\nचहासाठी ‘आधण’ ठेव म्हटल्यावर सुनेनं काय केलं…\nMarathi Joke : नेटपॅकसाठी काहीही\nसुशांतच्या मृत्यूपूर्वी काही दिवस आधी रियाने मुंबईत घेतले दोन आलिशान फ्लॅट्स\nश्रुती मोदी आहे तरी कोण सुशांतच्या मृत्यूप्रकरणी CBI ने तिच्या विरोधात दाखल केला गुन्हा\nसुशांत सिंहच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे देण्यास रिया चक्रवर्तीचा विरोध, म्हणाली...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल शंकुतला देवींनी मृत्यूआधी केलेली 'ती' भविष्यवाणी ठरली खरी\nसोनू सूदच्या मदतीचा ओघ कायम; रशियात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना केलं एअरलिफ्ट\nराज्यातील ग्रामीण भागांमधील करोना प्रादुर्भाव चिंताजनक\nकंपनी सेक्रेटरी प्रवेश परीक्षा ऑनलाइन\nदेशात २४ तासांत ६२,५३८ रुग्ण\nमुंबईतील ७७ टक्के रुग्ण करोनामुक्त\nमशिदीच्या पायाभरणीस जाणार नाही - आदित्यनाथ\nवकील तूर्त अत्यावश्यक सेवेत नाहीत\nऑनलाइन वर्गाना प्राध्यापकांचा विरोध\nतंत्रशिक्षण पदविका प्रवेशप्रक्रिया सोमवारपासून\nमुंबईतील मॉल्समध्ये ‘आरोग्य सेतू’ची ग्राहकांवर सक्ती\nयूपीएससी गुणवंताशी सोमवारी संवाद\n1 Marathi joke : पोरांनो पावसाळ्यात तीन गोष्टी लक्षात ठेवा\nअजित पवार मनसे नगरसेवकावर भडकले; म्हणाले, \"आमचे चार मंत्री करोना पॉझिटिव्ह आलेत\"X", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://yavatmal.gov.in/mr/public-utility/%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%A6-%E0%A4%89%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%A1/", "date_download": "2020-08-07T20:55:57Z", "digest": "sha1:OXFYJ6XTICM72HA4G4RJ5Q3PSXF57ELE", "length": 4000, "nlines": 111, "source_domain": "yavatmal.gov.in", "title": "नगर परिषद उमरखेड | यवतमाळ जिल्हा, महाराष्ट्र, भारत | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nमहसूल मंडळे व गावे\nएसटीडी आणि पिन कोड\nभूसंपादन (रेल्वे व इतर)\nधडक सिंचन विहीर लाभार्थी यादी\n© जिल्हा प्रशासन यवतमाळ , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Aug 07, 2020", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://marathigani.in/category/movies-songs/page/2/", "date_download": "2020-08-07T21:25:53Z", "digest": "sha1:RSCQQ2IJXHG2EWHN3INTZ2OYLAPCEBZ5", "length": 6579, "nlines": 69, "source_domain": "marathigani.in", "title": "Movies Songs Archives - Page 2 of 3 - Marathi Songs Lyrics", "raw_content": "\nमन धागा धागा जोडते नवा – Dhaga Dhaga Marathi Lyrics असे कसे बोलायचे असे कसे बोलायचे न बोलता आता तुझ्यासवे तुझ्याविना असायचे आता डोळ्यांत...\nयाडं लागलं – Yad Lagla Marathi Lyrics याडं लागलं गं याडं लागलं गं रंगलं तुझ्यात याडं लागलं गं वास ह्यो ऊसांत येई कस्तुरीचा चाखलंया...\nसाज ह्यो तुझा – Saaj Hyo Tuza Lyrics In Marathi साज ह्यो तुझा जीव माझा गुंतला ग उशाखाली फोटो तुझा चांदरातीला तुझ्या वेणीतलं फुल...\nनिंबोणीच्या झाडामागे – Nimbonichya Jhadamage Lyrics In Marathi निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई आज माझ्या पाडसाला झोप...\nभिजून गेला वारा हा – Bhijun Gela Wara Lyrics In Marathi भिजून गेला वारा हा ,रूजुन आल्या गारा...\nआईचा जोगवा जोगवा मागेन – Aaicha Jogva Magen Marathi Lyrics अनादी निर्गुणी प्रगटली भवानी \nगारवा – Garva Marathi Songs Lyrics Marathi गारवा ह्न.. ह्न.. गारवा वाऱ्यावर भिरभिर भिर पारवा नवा नवा प्रिये...\nसागरा प्राण तळमळला – Sagara Pran Talmalala Lyrics In Marathi ने मजसी ने परत मातृभूमीला \nकाळ्या मातीत मातीत तिफन चालते – Kalya Matit Matit Lyrics In Marathi काळ्या मातीत मातीत तिफन चालते, तिफन...\nमन उधाण वाऱ्याचे, गूज पावसाचे- Man Udhan Varyache Lyrics In Marathi मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते, नात्यांच्या बंधात धुंद...\nविठुमाउली तू माउली जगाची Lyrics\nविठुमाउली तू माउली जगाची Lyrics विठुमाउली तू माउली जगाची माउलीत मूर्ति विठ्ठलाची, विठ्ठला मायबापा काय तुझी माया सांगु...\nRatris Khel Chale Lyrics – रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले या गूढ चांदण्याचा संपेल ना कधीही हा...\nमन धागा धागा जोडते नवा – Dhaga Dhaga Marathi Lyrics असे कसे बोलायचे असे कसे बोलायचे न बोलता...\nयाडं लागलं – Yad Lagla Marathi Lyrics याडं लागलं गं याडं लागलं गं रंगलं तुझ्यात याडं लागलं गं...\nसाज ह्यो तुझा – Saaj Hyo Tuza Lyrics In Marathi साज ह्यो तुझा जीव माझा गुंतला ग उशाखाली...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/swamy/2", "date_download": "2020-08-07T21:25:46Z", "digest": "sha1:CDREFPK36AOLACVSENI22BTF5LQ4PCJC", "length": 6376, "nlines": 84, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nपाप-पुण्याचा नेमका अर्थ काय\nकरोनाच्या उद्रेकामुळे आसारामबापू तुरुंगात घाबरतोय\nभक्तांच्या पाठीशी सदैव उभे असणारे स्वामी समर्थ\nभक्तांच्या पाठीशी सदैव उभे असणारे स्वामी समर्थ\nगोमुत्रानं बरा होतो करोना\nईश्वराचे नामस्मरण, शब्दांचे सामर्थ्य व 'ती' व्यक्ती\nकरोनाला रोखण्यासाठी हिंदू महासभेची 'गोमूत्र पार्टी'\nकरोनाला रोखण्यासाठी हिंदू महासभेची 'गोमूत्र पार्टी'\nअमेरिकन मुले, आज्जीबाई व विवेकानंदांचा संदेश\nभाजप खासदार स्वामींना मुंबई हायकोर्टाकडून दिलासा मिळणार\nअयोध्येतील राम मंदिराचे भूमिपूजन एप्रिलमध्ये: स्वामी गोविंदगिरी\n...आणि खोडकर राम रतन झाला 'तानसेन'\n...म्हणून भाजप खासदार जयसिद्धेश्��र यांच्या अडचणींत भर\nPMO मधील हिंदुत्वविरोधी अधिकारी शरद पवार, सुप्रिया सुळेंच्या संपर्कात: सुब्रमण्यम स्वामी\nखासदारकी धोक्यात; जयसिद्धेश्वर महास्वामींची कोर्टात धाव\nजातीचा दाखला रद्द; जयसिद्धेश्वर स्वामींची खासदारकी धोक्यात\nदिनविशेषः समर्थ रामदासांच्या दासबोधाची जयंती\n'अशा महिलांना पुढील जन्म कुत्र्याचा मिळणार'\n'गांधीजींच्या हत्येसाठी माजी काँग्रेस कार्यकर्त्याने दिले रिव्हॉल्वर'\n... तर भाजपचा महाराष्ट्रातील एक खासदार कमी होणार\n'शिक्षणाचा वापर देशहितासाठी करायला हवा'\nदिल्लीत भाजपला ४१ जागा मिळतील; स्वामींचं भाकीत\nराम मंदिर ट्रस्टमध्ये बौध्द, शीख आणि जैनांचा समावेश करा: स्वामी\nअयोध्या: राम मंदिराच्या ट्रस्टमध्ये नगरच्या स्वामी गिरींचा समावेश\nस्वामी विवेकानंदांनी इंग्रजाला दाखवला अहिंसा मार्ग\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/page/92/", "date_download": "2020-08-07T21:27:02Z", "digest": "sha1:HQ6OQDGQPDENBAJP25QVPW3JY6G6EXEJ", "length": 12895, "nlines": 109, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra", "raw_content": "\n(AIIMS) अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत 3803 जागांसाठी भरती (ACTREC) टाटा स्मारक केंद्राच्या ACTREC मध्ये 145+जागांसाठी भरती [मुदतवाढ] IBPS मार्फत 'प्रोबेशनरी ऑफिसर/मॅनेजमेंट ट्रेनी' पदांच्या 1417 जागांसाठी भरती (MAHA TET) महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2019 निकाल (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2020 (NSC) राष्ट्रीय बियाणे महामंडळात 220 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (UPSC CDS) UPSC मार्फत संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (CDS- II) 2020 (NCL) नॉर्थर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये 1007 जागांसाठी भरती (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘कॉन्स्टेबल’ पदाच्या 5846 जागांसाठी मेगा भरती (ITI) औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रवेश प्रक्रिया 2020-21 (NBE) राष्ट्रीय परीक्षा मंडळात 90 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (SEBI) सिक्युरिटीज् & एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया मध्ये 147 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (VVCMC) वसई विरार शहर महानगरपालिकेत 168 जागांसाठी भरती (Indian Army) भारतीय सैन्य भरती 2020 महाराष्ट्र SSC -10 वी निकाल 2020 - SSC Result (ONGC) तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात अप्रेंटिस पदांच्या 4182 जागांसाठी भरती (AAI) भारतीय विमानतळ प्राधिकरणात 180 जागांसाठी भरती (SBI CBO) भारतीय स्टेट बँकेत CBO पदाच्या 3850 जागांसाठी भरती (NIRDPR) राष्ट्रीय ग्रामीण विकास व पंचायती राज संस्थेत 510 जागांसाठी भरती (CRPF) केंद्रीय राखीव पोलीस दलात 789 जागांसाठी भरती (BMC) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 245 जागांसाठी भरती (NMMC) नवी मुंबई महानगरपालिकेत 5543 जागांसाठी भरती (UCIL) युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये 136 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (DRDO) संरक्षण संशोधन व विकास संघटनेत 311 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (NTPC) नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये 275 जागांसाठी भरती (NIRRH) राष्ट्रीय प्रजनन आरोग्य संशोधन संस्थेत विविध पदांची भरती (RCFL) राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लि. मध्ये 393 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (MMRDA) मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत मेगा भरती 2020 (MMRC) मुंबई मेट्रो रेल्वेत 5637 जागांसाठी मेगा भरती\nवर्तमान भरती: 2020 | प्रवेशपत्र | निकाल\n(South Western Railway) दक्षिण पश्चिम रेल्वेत ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 963 जागांसाठी भरती\n(MCL) महानदी कोलफील्ड्स लिमिटेड मध्ये 370 जागांसाठी भरती\n(East Central Railway) पूर्व मध्य रेल्वेत ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 2234 जागांसाठी भरती\n» IBPS मार्फत ‘प्रोबेशनरी ऑफिसर/मॅनेजमेंट ट्रेनी’ पदांच्या 1417 जागांसाठी भरती\n» (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘कॉन्स्टेबल’ पदाच्या 5846 जागांसाठी मेगा भरती\n» (AIIMS) अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत 3803 जागांसाठी भरती\n» (SBI CBO) भारतीय स्टेट बँकेत CBO पदाच्या 3850 जागांसाठी भरती\n» (CRPF) केंद्रीय राखीव पोलीस दलात 789 जागांसाठी भरती\n» (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2020\n» (NSC) राष्ट्रीय बियाणे महामंडळात 220 जागांसाठी भरती\n» (MMRC) मुंबई मेट्रो रेल्वेत 5637 जागांसाठी मेगा भरती\n» (MMRDA) मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात 16726 जागांसाठी मेगा भरती\n» (NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात मेगा भरती\n» (MPSC) सहायक मोटार वाहन निरीक्षक पूर्व परीक्षा-2020 प्रवेशपत्र\n» (Vizag Steel) राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड- 188 मॅनेजमेंट ट्रेनी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (IAF) भारतीय हवाई दल एयरमन (ग्रुप X & Y - 01/2021) प्रवेशपत्र\n» (MAHA TET) महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा- 2019 अंतरिम निकाल\n» (UPSC Civil Service) नागरी सेवा (मुख्य) परीक्षा 2019 अंतिम निकाल\n» MPSC सुधारित वेळापत्रक\n» CBSE 10वी/12वी परीक्षांचे वेळापत्रक\n» JEE, NEET परीक���षा जुलै-ऑगस्ट होणार \nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://marathibrain.com/significant-presence-of-isis-terrorists-in-kerala-and-karnataka-un/", "date_download": "2020-08-07T21:10:55Z", "digest": "sha1:WCMQSXO6N6DHHR35ZQXJUQNSFGPNOJUX", "length": 10853, "nlines": 160, "source_domain": "marathibrain.com", "title": "केरळ आणि कर्नाटकमध्ये मोठ्या प्रमाणात आयएसआयएस'चे दहशतवादी : संयुक्त राष्ट्र - MarathiBrain.com", "raw_content": "\nआरोग्यमंत्री राजेश टोपे यांना मातृशोक\nवातानुकूलित लोकल रेल्वेविषयी अद्याप स्पष्टता नाही\nराज्यशासनाचे शेतकऱ्यांसाठी कौशल्याधारित प्रशिक्षण कार्यक्रम\nराज्यातील ६० टक्के उद्योगधंदे अद्याप बंदच\nHome देश-विदेश केरळ आणि कर्नाटकमध्ये मोठ्या प्रमाणात आयएसआयएस’चे दहशतवादी : संयुक्त राष्ट्र\nकेरळ आणि कर्नाटकमध्ये मोठ्या प्रमाणात आयएसआयएस’चे दहशतवादी : संयुक्त राष्ट्र\nभारतातील केरळ आणि कर्नाटकमध्ये आयएसआयएस (दाएश) या दहशतवादी संघटनेतील दहशतवाद्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. तसेच भारतातील उपखंडांमधील अल-कायदा ही दहशतवादी संघटना भारतात मोठा हिंसाचार माजविण्यासाठी कट रचत असण्याची शक्यता आहे. अशी माहिती संयुक्त राष्ट्रसंघाने एका अहवालामार्फत दिली आहे.\n> भारतात नवा प्रांत बनविण्याचा दावा\nया अहवालानुसार, ”गेल्या वर्षी मे महिन्यात इस्लामिक स्टेट (ज्याला आयएसआयएस, आणि दाएश असेही म्हटले जाते) दहशतवादी संघटनेने भारतात ”हिंद विलायाह” म्हणजेच नवीन “प्रांत” स्थापन करण्याचा दावा केला होता. काश्मीरमध्ये अतिरेकी आणि सुरक्षा दलातील चकमकीनंतर ही घोषणा करण्यात आली.\n> ओसामा मेहमूद आयएसआयएस’चा सध्याचा म्होरक्या\nअहवालानुसार, केरळ आणि कर्नाटक या राज्यांमध्ये आयएसआयएसचे 180 ते 200 सदस्यही आहेत. तर बांगलादेश, भारत, म्यानमार आणि पाकिस्तानमधील 150 ते 200 सदस्य आहेत. एका चकमकीत ठार झाल्यानंतर अल- कायदा संघटनेचा म्होरक्या असीम उमरची जागा ओसामा मेहमूदने घेतली आहे. आपल्या आधीच्या म्होरक्याच्या मृत्यूचा सूड घेण्यासाठी अल-कायदा या भागात कट रचत असल्याच्या बातम्या आहेत. ”\n> अफगाणिस्तानातून सुरु आहे काम\nआयएस��यएस, अल कायदा आणि संबंधित व्यक्ती आणि संस्थांशी संबंधित विश्लेषक सहाय्य आणि मंजुरी देखरेख दलाच्या 26 व्या अहवालात म्हटले आहे की, भारतीय उपखंडातील अल-कायदा अफगाणिस्तानच्या निमरूज, हेलमंद आणि कंधार प्रांतातील तालिबान अंतर्गत कार्यरत आहे.\nPrevious articleकालसर्प : योग की दोष\nNext articleकारगिल विजय दिन : अमर हुतात्म्यांची विजयगाथा\nजी. सी. मुर्मु देशाचे नवे ‘नियंत्रक व महालेखापरीक्षक’\nआरबीआयच्या नव्या पतधोरणात व्याजदरात बदल नाही\nजम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मुर्मु यांचा राजीनामा ; मनोज सिन्हा नवे उपराज्यपाल\n‘कोव्हिड-१९’वर ‘हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन’ संख्यात्मकरित्या प्रभावी नाही \nवैचारिक उलथापालट आणि अराजकता\nगिर अभयारण्यात पाच वर्षात १६१ सिंहांची वाढ\nशासनाद्वारे आरबीआयच्या स्वायत्ततेच्या गळचेपीचे प्रयत्न\nफ्लिपकार्टच्या सीईओने दिला अचानक राजीनामा\nपावसाळ्यापूर्वी महामार्ग खड्डेरहीत करा : एनएचएआय\n‘सुपरमॉम’ सुषमा स्वराज यांचे निधन \n“५ वर्षांत १ कोटी रोजगार देणार” : भाजपचा जाहीरनामा\nविश्लेषणात्मक व माहिती पत्रकारितेतील एकमेव मराठी ई-दालन. Analytical & Informative Journalism in Marathi. बातम्या आणि बरंच काही.\nआरोग्यमंत्री राजेश टोपे यांना मातृशोक\nवातानुकूलित लोकल रेल्वेविषयी अद्याप स्पष्टता नाही\nराज्यशासनाचे शेतकऱ्यांसाठी कौशल्याधारित प्रशिक्षण कार्यक्रम\nराज्यातील ६० टक्के उद्योगधंदे अद्याप बंदच\nराष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीस केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी\nमहाराष्ट्राची केरळला नर्स व डॉक्टरांची मागणी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/anti-bihari-remarks-high-court-stays-proceedings-against-mns-chief-raj-thackeray-1105223/", "date_download": "2020-08-07T22:17:13Z", "digest": "sha1:37YHPQ5CVAVXEA6XUVNYUDBZZZZ44Z4J", "length": 13816, "nlines": 213, "source_domain": "www.loksatta.com", "title": "राज ठाकरे यांना दिलासा, परप्रांतियांविरोधातील वक्तव्याच्या खटल्यांना स्थगिती | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nशार्कच्या पिल्लांच्या मासेमारीत वाढ\nसागरी किनारा मार्गचा भराव सुरक्षित\nराज ठाकरे यांना दिलासा, परप्रांतियांविरोधातील वक्तव्याच्या खटल्यांना स्थगिती\nराज ठाकरे यांना दिलासा, परप्रांतियांविरोधातील वक्तव्याच्या खटल्यांना स्थगिती\nपरप्रांतियांविरोधात केलेल्या वक्तव्याप्रकरणी दाखल असलेल्या खटल्यांप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे ���ांनी दिल्ली उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे\nपरप्रांतियांविरोधात केलेल्या वक्तव्याप्रकरणी दाखल असलेल्या खटल्यांप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिल्ली उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. परप्रांतिय आणि मुख्यत्वे बिहारी नागरिकांविरोधात केलेल्या वक्तव्याप्रकरणी राज यांच्या विरोधात दाखल असलेल्या सर्व खटल्यांना दिल्ली उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. राज यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेत अनेकांनी तक्रारी दाखल केल्या मात्र, यानंतर तक्रारकर्ते गंभीर नसल्याचे दिसून आले. याचिकाकर्ते दिलेल्या तारखेला न्यायालयात हजर राहत नाहीत. या पार्श्वभूमीवर खटल्यांना स्थगिती देण्यात आल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.\n२००८ साली राज यांनी आपल्या सभांतून परप्रांतियांवर निशाणा साधत त्यांच्याविरोधात विधाने केली होती. यावर दिल्ली, झारखंड, बिहार या ठिकाणांहून राज यांच्याविरोधात तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nराज ठाकरे यांच्या ५० व्या ‘बर्थ डे’ च्या निमित्ताने जाणून घ्या त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल काही खास गोष्टी\nराज ठाकरे ‘बर्थ डे स्पेशल’, दुचाकीस्वारांना दिली अनोखी भेट\nVIDEO : राज ठाकरे यांचं संपूर्ण भाषण येथे पाहा\nराज ठाकरे करणार भाजपाशी युती आशिष शेलार यांच्या भेटीने पुन्हा चर्चांना उधाण\nVideo : राज ठाकरे यांचं खणखणीत भाषण येथे पाहा\nसुशांतच्या मृत्यूपूर्वी काही दिवस आधी रियाने मुंबईत घेतले दोन आलिशान फ्लॅट्स\nश्रुती मोदी आहे तरी कोण सुशांतच्या मृत्यूप्रकरणी CBI ने तिच्या विरोधात दाखल केला गुन्हा\nसुशांत सिंहच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे देण्यास रिया चक्रवर्तीचा विरोध, म्हणाली...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल शंकुतला देवींनी मृत्यूआधी केलेली 'ती' भविष्यवाणी ठरली खरी\nसोनू सूदच्या मदतीचा ओघ कायम; रशियात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना केलं एअरलिफ्ट\nराज्यातील ग्रामीण भागांमधील करोना प्रादुर्भाव चिंताजनक\nकंपनी सेक्रेटरी प्रवेश परीक्षा ऑनलाइन\nदेशात २४ तासांत ६२,५३८ रुग्ण\nमुंबईतील ७७ टक्के रुग्ण करोनामुक्त\nमशिदीच्या पायाभरणीस जाणार नाही - आदित्यनाथ\nवकील तूर्त अत्यावश्यक सेवेत नाहीत\nऑनलाइन वर्गाना प्राध्यापकांचा विरोध\nतंत्रशिक्षण पदविका प्रवेशप्रक्रिया सोमवारपासून\nमुंबईतील मॉल्समध्ये ‘आरोग्य सेतू’ची ग्राहकांवर सक्ती\nयूपीएससी गुणवंताशी सोमवारी संवाद\n1 … म्हणूनच सनदी अधिकाऱयांकडून आमच्यावर टीका – मनिष सिसोदिया\n2 लादेनच्या लेखी मुंबईवरील हल्ला हे शूर कृत्य\n3 मोदींचा मुख्य निवडणूक प्रचारक आता नितीशकुमारांकडे\nअजित पवार मनसे नगरसेवकावर भडकले; म्हणाले, \"आमचे चार मंत्री करोना पॉझिटिव्ह आलेत\"X\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nएअर इंडियाचं विमान केरळच्या कोझिकोड विमान तळावर घसरलं\n५९ टक्के भारतीय म्हणतात चीनसोबत युद्ध केलं पाहिजे, ७२ टक्के जनतेला विजयाची खात्री\nचिनी अ‍ॅपवर बंदी घालण्याचा मोदी सरकारचा निर्णय योग्य आहे का\nमोदी सरकारने करोना स्थिती कशी हाताळली २९ टक्के जनता म्हणते अगदी उत्तम; तर…\nचीनचा प्रश्न हाताळण्यात पंतप्रधान मोदी यशस्वी झाले का सर्वेक्षणात जनतेने दिलं हे उत्तर\nमोदी सरकारच्या आर्थिक धोरणांवरील जनतेचा विश्वास जवळपास कायम; सर्वेक्षणाचा निष्कर्ष\nकरोना रुग्णांसंबंधी राहुल गांधींनी केलेला ‘तो’ दावा ठरला खरा\n“आधी इटलीला नुकसान भरपाई भरू देत,” मरिन केस बंद करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार\nअवघ्या काही रुपयांमध्ये मिळणार करोनावरची लस, सिरम इन्स्टिट्युटने जाहीर केली किंमत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.newsmasala.in/2019/04/blog-post_58.html", "date_download": "2020-08-07T21:10:09Z", "digest": "sha1:XFOSJQHJGFZF7BSNCFD4FHKM27G44DI7", "length": 17993, "nlines": 96, "source_domain": "www.newsmasala.in", "title": "देशासाठी मोदींशिवाय दुसरा पर्याय नाही – आदित्य ठाकरे. सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!", "raw_content": "\nदेशासाठी मोदींशिवाय दुसरा पर्याय नाही – आदित्य ठाकरे. सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- एप्रिल १५, २०१९\nदेशासाठी मोदींशिवाय दुसरा पर्याय नाही – आदित्य ठाकरे\nनाशिक- दिल्लीत मोदी आणि दुसऱ्या बाजुला ५६ पक्ष एकत्र आले परंतु न खाउंगा ना खाने दुंगा ही मोदीजींची भूमिका असल्याने देश त्यांच्या पाठिशी आहे. देशात युती पक्की झाली असून देश वेगाने पुढे जात आहे. देशासाठी मोदींशिवाय दुसरा पर्याय नाही. कारण काँग्रेसने स्वतःची गरिबी हटवली असून देशातील नागरिकांची नाही. नाशिक��ाठी खा. गोडसे यांनी खूप कामे केली असल्याने त्यांना प्रचंड मताधिक्क्याने विजयी करा असे आवाहन शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले.\nयेथील पवननगर येथील राजे संभाजी स्टेडियम येथे युतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. या प्रंसगी व्यासपीठावर राज्यमंत्री दादा भुसे, शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी, शिवसेना जिल्हा प्रमुख विजय करंजकर, आ. बाळासाहेब सानप ,आमदार सिमाताई हिरे, अजय बोरस्ते, दत्ता गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.\nठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे भ्रष्टवादी काँग्रेस असल्याची टीका केली. नाशिक येथे गोडसे यांनी खूप कामे केली असून आयटी, औद्योगिक वसाहत यांना विमानसेवेचा लाभ फायदेशीर ठरणार आहे. विविध कामे मार्गी लावली आहेत. एका बाजुला तुमच्यातला माणूस उभा आहे तर दुसऱ्या बाजुला काँग्रेस व भ्र्ष्टवादी काँग्रेस आहे. त्यांची पापं मिटविण्यातच शासनाची पाच वर्षे गेली आहे. दुसऱ्या बाजुला ५६ पक्ष एकत्र आली आहेत. त्यांनी भांडणे लावली हे पक्ष देशासाठी काहीही करु शकणार नसल्याने मोदी सोडून दुसरा पर्याय नसल्याचे सांगत महायुती पक्की झाली असून विरोधकांची हिंमत राहिली नाही.\nशिवसेना उपनेते, राज्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी सभेला उद्बोधित करताना प्रारंभीच सन्माननीय व्यासपीठ व चोरुन ऐकणाऱ्यांना काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनो येथे सेना-भाजपाच्या भरवशावर लोक रहातात. त्यांना देशाचं नेतृत्व ठरवायचं आहे. सेना प्रमुखांचं नाशिकवर व येथील खांदेशी बांधवांचे युतीवर प्रेम आहे. विकासाची कामे करणारा खासदार मिळाल्याने यावेळीस गोडसे २ लाख मतांनी विजयी होतील असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला. तंबू बी, बांबू बी आणि भगवा झेंडा लावू धुमधाम से अशी खात्री त्यांनी व्यक्त करतानाच विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. याप्रसंगी दिपक दातीर, नानासाहेब पाटील तसेच भाजप -सेनेचे पदाधिकारी, नगरसेवक आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nया ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट\nजिल्हा परिषदेत कोरोनाचा शिरकाव सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- जून १९, २०२०\nजिल्हा परिषदेत कोरोनाचा शिरकाव नासिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी जिल्ह्यातील कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर आपल्या यंत्रणेमार्फत राबविण्यात येत असलेल्या उपाययोजना कौतुकास्पद आहेत, कोरोनाच्या संक्रमणात देशभरात रक्तादान करणाऱ्यांचे प्रमाण घटले यांतही नासिक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर व मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी राबविलेल्या रक्तदान शिबिराची महाराष्ट्र सरकारने दखल घेतली मात्र चांगले कार्य घडत असताना कोरोनाच्या शिरकावाने गालबोट लागले. कोरोनाचा शिरकाव कसा व कोठून होईल हे जागतिक आरोग्य संघटनाही ठामपणे सांगू शकत नाही, सर्वांनी वैयक्तिक पातळीवर काळजी घेणे महत्त्वाचे आहे असे या घटनेवरून दिसून येते.\nनासिक जिल्हा परिषदेच्या एका विभागातील कर्मचारी आज कोरोना संक्रमित आढळून आल्याने खळबळ माजली. यामुळे सदर विभागाच्या सर्वांची प्राथमिक चाचणी घेण्यात आली तसेच दहा दिवस विभागातील सर्वांना होमक्वारंटाईन होण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी दिल्यात न्यूज मसालाचे आवाहन ::-सर्वसामान्य जनतेने अतिमहत्त्वाच्या …\nमुख्यमंत्र्यांना दिली संपाची नोटीस ८ जानेवारीला देशव्यापी संप ८ जानेवारीला देशव्यापी संप अनेक प्रलंबित मागण्यांसाठी तब्बल २ कोटी कर्मचारी उतरणार संपात अनेक प्रलंबित मागण्यांसाठी तब्बल २ कोटी कर्मचारी उतरणार संपात सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- डिसेंबर २२, २०१९\nराज्य सरकारी निमसरकारी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांचा ८ जानेवारी २० रोजी देशव्यापी संप...\nमा.मुख्यमंत्री यांना दिली संपाची नोटीस ... नासिक::-अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी समन्वय समितीने २००५ नंतर नियुक्त झालेले राज्यातील कर्मचाऱ्यांना अंशदाई पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करणे, राज्यातील ३० टक्के रिक्त पदे तात्काळ भरून बेरोजगारी कमी करणे, बक्षी समितीचा दुसरा खंड अहवाल प्रसिद्ध करणे,\nकेंद्राप्रमाणे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सर्व वेतन भत्ते लागू करणे, जानेवारी १९ महागाई भत्त्याची थकबाकी व जुलै १९ पासून महागाई भत्ता लागू करणे, अनुकंपा तत्त्वावरील नोकरीसाठी निधन पावलेल्या कर्मचाऱ्यांचे वारस वणवण फिरत आहे तरी अनुकंपा वरील रिक्त पदे तात्काळ भरणे, पाच दिवसाचा आठवडा व निवृत्तीचे वय ६० वर्षे करणे, महिलां कर्मचाऱ्यांना कें��्राप्रमाणे दोन वर्ष बाल संगोपन रजा मंजूर करणे, जिल्हा परिषद क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहत असल्याबाबत ग्रामसभा ठराव अनिवार्य केल्याचा ९सप्टेंबर १९ चा ग्रामविकास विभागाचा शासन आदेश रद्द करणे, खाजगी कंत्राटी धोरण रद्द करणे, आदी मागण्यांबाब…\n प्रश्न- सगळे इतकी वर्ष कोठे होती पावसाळ्यात छत्र्या उगवतात तसे आंदोलने, बैठका, निवेदने देण्याचा विरोधकांना उत आला आहे पावसाळ्यात छत्र्या उगवतात तसे आंदोलने, बैठका, निवेदने देण्याचा विरोधकांना उत आला आहे जिल्हा परिषद सदस्याने मंत्रालयातील पाठपुराव्याचा पुरावाच जनतेला सादर केला जिल्हा परिषद सदस्याने मंत्रालयातील पाठपुराव्याचा पुरावाच जनतेला सादर केला क्रियाशील कोण आमदार आहेत क्रियाशील कोण आमदार आहेत सविस्तर जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- जुलै १२, २०२०\nन्यूज मसाला सर्विसेस निसाका, रासाका बनकराच्या पाठपुराव्या बाबत हा घ्या पुरावा- जिल्हा परिषद सदस्य सिद्धार्थ वनारसे पावसाळ्यात छत्र्या उगवतात त्या प्रमाणे सध्या रासाका व निसाका बाबत आंदोलने, बैठका, निवेदने देण्यासाठी विरोधकांना उत आला आहे परंतू सगळे इतकी वर्षं कोठे होती परंतू सगळे इतकी वर्षं कोठे होती आमदार दिलीप बनकर यांनी निसाका व रासाकाचा प्रश्न मार्गी लावला असताना यांचे श्रेय फक्त बनकरांना जाऊ नये यासाठी विरोधकांची भुईफोड आमदार दिलीप बनकर यांनी निसाका व रासाकाचा प्रश्न मार्गी लावला असताना यांचे श्रेय फक्त बनकरांना जाऊ नये यासाठी विरोधकांची भुईफोड नासिक::-निफाड तालुक्यात सध्या पावसाळ्यात पावसापेक्षा निसाका व रासाका बाबत सोशल मीडिया व विविध दैनिकांमधून हे दोन्ही साखर कारखाने सुरू होण्या बाबत पाऊस बरसावा तशा बातम्या विद्यमान आमदार दिलीप बनकर यांच्या विषयी बरसत असल्याने जनतेत व ऊस‌ उत्पादक शेतकरी, कामगार यांनी गत पाच वर्ष व मागील काही वर्षांपासून सर्वांचा अनुभव घेतला असल्याने थोडा धीर धरत आमदार दिलीप बनकर यांचा ही अनुभव घ्यावा, \"सब्र का फल मीठा होता है\" अशा शब्दांत टिकाकारांना चांदोरी जिल्हा परिषद गटाचे जिल्हा परिषद सदस्य सिध्दार्थ वनारसे यांनी सल्ला देत विद्यमान आमदारांना नऊ महिनेच झाले आहेत, आ…\nMichael Elkan द्वारे थीम इमेज\nपंधरा वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात आहे, ऋततपाखरं व आनंदी नासिक या साप्ताहिकाचे संपादक पद सांभाळले व आता \"न्यूज मसाला\" हे साप्ताहिक २०१२ पासून प्रकाशित करीत आहे.\nअधिक दर्शवा कमी दर्शवा\nअधिक दर्शवा कमी दर्शवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/swamy/3", "date_download": "2020-08-07T21:37:44Z", "digest": "sha1:3PTAYUHRLV2PS64KPRXRX327PTJTQR72", "length": 6222, "nlines": 84, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nदिनविशेषः समर्थ रामदासांच्या दासबोधाची जयंती\nदिल्लीत भाजपला ४१ जागा मिळतील; स्वामींचं भाकीत\nCAA: तिरुपती बालाजींना नागरिकत्व देण्याची मागणी\nAI विकणे देशविरोधी; कोर्टात जाईनः स्वामी\nबेंगळुरूत प्रजासत्ताक दिनानिमित्त 'फ्लॉवर शो'\nइंडियन मिशनचे नेपाळमध्ये एक महिन्याचा योगा कोर्स\nसक्षम सायकल डे २०२० ला आगरतळा येथून सुरुवात\nसुब्रमण्यम स्वामींचा मोदी सरकारवर हल्लाबोल\nशहा यांनी बेंगळुरूतील मठाला भेट\nचांगल्या संवादानं संघर्ष टाळणं हा भारतीयांचा मार्गः पीएम मोदी\nनोटांवर लक्ष्मीचा फोटो लावल्यास रुपया मजबूत होईलः सुब्रमण्यम स्वामी\nरामदास स्वामी शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते: शरद पवार\nसावरकर व मुखर्जींना भारतरत्न द्या; हिंदू महासभेचे मोदींना पत्र\nनरेंद्र मोदी यांनी बेलूर मठाला दिली भेट\nजेएनयू दोन वर्षांसाठी बंद करावं: सुब्रमण्यम स्वामी\nराहुल गांधी समलैंगिक असल्याचे ऐकून आहोत: स्वामी चक्रपाणी\nविश्वेश तीर्थ स्वामींचे निधन, मोदींचा शोकसंदेश\nविश्वेश तीर्थ स्वामींचे निधन, मोदींचा शोकसंदेश\n‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरच खरे पंडित; नेहरू नापास झाले होते’\n'परवेझ मुशर्रफ दिल्लीचे, त्यांना भारताचं नागरिकत्व द्या'\nनित्यानंदच्या हिंदू राष्ट्रात क्रिकेटपटू अश्विन राह्यला जाणार\nवादग्रस्त स्वामी नित्यानंद देशाबाहेर पसार\nफरार नित्यानंद बाबा पराक्रम; अमेरिकेत बेट विकत घेऊन स्थापलं हिंदू राष्ट्र\nएसपीजी विधेयक: सुब्रम्हण्यम स्वामींचे खासदार तुलसींना आव्हान\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.hindujagruti.org/hinduism-for-kids-marathi/86.html", "date_download": "2020-08-07T20:33:05Z", "digest": "sha1:2VHSEW6LK7P2T3NEW55QR5RKSZ3TQFX4", "length": 18664, "nlines": 242, "source_domain": "www.hindujagruti.org", "title": "संत तुकाराम महाराजांच्या बुद्धीची सूक्ष्मता - बालसंस्कार", "raw_content": "\nव्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल \nराष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा\nसण व राष्ट्रीय दिवस प्रश्नमंजुषा\nमुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे\nआदर्श पालक कसे व्हाल \nसण, धार्मिक उत्सव व व्रते\nसुभाषिते (अर्थासह ) (Subhashita)\nव्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल \nराष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा\nसण व राष्ट्रीय दिवस प्रश्नमंजुषा\nमुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे\nआदर्श पालक कसे व्हाल \nसण, धार्मिक उत्सव व व्रते\nसुभाषिते (अर्थासह ) (Subhashita)\nबालसंस्कार > Marathi Katha - बोधप्रद गोष्टी > संतांच्या गोष्टी > संत तुकाराम महाराजांच्या बुद्धीची सूक्ष्मता\nसंत तुकाराम महाराजांच्या बुद्धीची सूक्ष्मता\nबालमित्रांनो, साधना केल्यानंतर आपली बुद्धी सूक्ष्म होते; म्हणजेच पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्याही पलीकडील संवेदना कळायला लागतात. काही संत एखाद्या व्यक्तीचा भूतकाळ किंवा भविष्य यांच्याविषयीची माहिती सांगतात, यालाच सूक्ष्मातील ज्ञान म्हणतात. सर्वसाधारण माणसासारखे भासणारे संत तुकाराम महाराजांनी या ज्ञानाचा उपयोग जनहितासाठी कसा केला, हे या कथेद्वारे आपल्याला कळेल.\nसंत तुकाराम महाराज देहू गावी रहात होते. एके दिवशी त्या गावात एक साधू येणार आहे, अशी वार्ता पसरली. साधूंच्या स्वागतासाठी गावातील लोकांनी मोठा मंडप उभारला. त्यांना बघण्यासाठी लोकांनी पुष्कळ दाटी केली. सगळे जण त्यांचे गुणगान गात होते. त्या साधूच्या दर्शनाने आपल्या साऱ्या इच्छा पूर्ण होतात, अशी वार्ता गावभर पसरली होती. प्रत्यक्षात साधू गावात आल्यानंतर जो-तो त्या साधूच्या दर्शनाला जाऊन दक्षिणा देऊन अंगारा आणि प्रसाद घेऊ लागला. घरात लक्ष्मी नांदू दे, शेतात पीक येऊ दे, विहिरीला पाणी लागू दे, अशा प्रकारच्या व्यावहारिक अडचणी गावकरी साधूजवळ व्यक्त करत होते. साधू डोळे मिटून बसत असे. येणारे लोक त्याच्या पायावर डोके ठेवत आणि आपले गाऱ्हाणे ऐकवत. गाऱ्हाणे ऐकून तो त्यांना अंगारा लावे. त्याबदल्यात लोकांना दक्षिणा द्यावी लागत असे. त्यानंतर तो साधू त्यांना आशीर्वाद द��त असे.\nतुकाराम महाराजांना ही वार्ता कळली. तेव्हा त्यांनी त्या साधूचे दर्शन घ्यायचे ठरवले. साधूच्या दर्शनाला प्रचंड दाटी झाली होती. त्या दाटीतून तुकाराम महाराजांनी हळूहळू वाट काढली आणि ते त्या साधूच्या समोर येऊन बसले. साधू डोळे मिटून स्वस्थ बसला होता. अर्धा-एक घंटा झाला, तरी त्याने डोळे उघडलेले नव्हते. साधू डोळे कधी उघडतो आणि आमच्यावर त्याची दिव्य दृष्टी कधी पडते, याची लोक आतुरतेने वाट पहात होते. तुकाराम महाराजांना मात्र हा साधू कसा आहे, याची पूर्ण कल्पना होती.\nकाही वेळानंतर साधूने डोळे उघडले. पहातात तर काय तुकाराम महाराज समोर बसलेले आहेत. त्याने तुकाराम महाराजांना विचारले, ”तुम्ही केव्हा आलात ” तुकाराम महाराजांनी लगेच उत्तर दिले, ”जेव्हा आपण डोळे मिटून मनात विचार करत होतात की, हे गाव बरं दिसतंय. इथली भूमी सुपीक आणि बागायतीची आहे. इथले लोकही आपल्याला फार मान देऊ लागले आहेत, दक्षिणाही भरपूर देत आहेत. त्या दक्षिणेतून इथली भूमी विकत घेतली आणि इथे उसाची शेती केली, तर उसाचे पीक चांगले येईल. त्यामुळे आपल्याला अमाप धनाची रास मिळेल. त्या राशीची रक्कम आपण मोजत बसला होता, त्या वेळीच मी इथे आलो.” हे उदगार ऐकून त्या ढोंगी साधूचा तोंडवळा एकदम पांढरा पडला. त्याच्या तोंडातून एक अक्षरही बाहेर पडले नाही. आता आपली या गावात काही धडगत नाही, हे त्याने ओळखले. त्याने दुसऱ्या दिवशी सूर्योदय होण्यापूर्वीच आपला गाशा गुंडाळला आणि कोणालाही न सांगता तो तेथून निघून गेला.\nबालमित्रांनो, पाहिलेत ना, ढोंगीपणा कसा उघडकीस येतो ते ईश्वर बोलत नाही; पण ईश्वराचे सगुण रूप असलेले संत बोलू शकतात. संत अचूक ओळखतात. तुकाराम महाराजांमुळे लोक त्या ढोंगी साधूपासून बचावले.\nश्री दत्तगुरूंनी गोरक्षनाथांच्या सिद्धीचे गर्वहरण कसे केले \nश्री स्वामी समर्थांचा हितोपदेश : लोभाऐवजी धर्माने वागा \nसमर्थ रामदासस्वामींची क्षात्रवृत्ती दर्शवणारी कथा\nभक्ताच्या इच्छेनुसार देवाने काम करणे\nविठ्ठलाने स्वतः ज्ञान न देता गुरूंकडे पाठवणे\nगंगास्नानाने पावन होण्यासाठी यात्रेकरूंमध्ये खरा भाव आवश्यक \nहिंदू जनजागृति समितिकी स्थापना ७ अक्टूबर २००२ को धर्मसंस्थापनाके लिए, अर्थात धर्मपर आधारित हिंदु राष्ट्रकी स्थापनाके लिए की गई उस समयसे आजतक इन १२ वर्षोंमें हिंदू जनजागृति समितिन��� धर्मशिक्षा, धर्मजागृति, राष्ट्ररक्षा, धर्मरक्षा एवं हिंदूसंगठन, इस पांचसूत्री उपक्रमको सफलतापूर्वक कार्यान्वित किया \nव्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल \nराष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा\nसण व राष्ट्रीय दिवस प्रश्नमंजुषा\nमुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे\nआदर्श पालक कसे व्हाल \nसण, धार्मिक उत्सव व व्रते\nसुभाषिते (अर्थासह ) (Subhashita)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.hindujagruti.org/hinduism-for-kids-marathi/943.html", "date_download": "2020-08-07T21:47:56Z", "digest": "sha1:BCUKI4SUWKSJKSV62KU3RWY6IDWU3WK4", "length": 12668, "nlines": 244, "source_domain": "www.hindujagruti.org", "title": "मुलांनो, शिक्षकांसोबत आपली वर्तवणूक अशी ठेवा ! - बालसंस्कार", "raw_content": "\nव्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल \nराष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा\nसण व राष्ट्रीय दिवस प्रश्नमंजुषा\nमुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे\nआदर्श पालक कसे व्हाल \nसण, धार्मिक उत्सव व व्रते\nसुभाषिते (अर्थासह ) (Subhashita)\nव्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल \nराष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा\nसण व राष्ट्रीय दिवस प्रश्नमंजुषा\nमुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे\nआदर्श पालक कसे व्हाल \nसण, धार्मिक उत्सव व व्रते\nसुभाषिते (अर्थासह ) (Subhashita)\nबालसंस्कार > आदर्श बालक > चांगल्या सवयी लावा > मुलांनो, शिक्षकांसोबत आपली वर्तवणूक अशी ठेवा \nमुलांनो, शिक्षकांसोबत आपली वर्तवणूक अशी ठेवा \n१. शाळेतील शिक्षकांना ‘सर’ ऐवजी ‘गुरुजी’ म्हणा.\n२. शिक्षक भेटल्यावर विनम्रपणे हात जोडून त्यांना ‘नमस्कार गुरुजी’, असे म्हणा.\n३. सण व उत्सव यांच्या वेळी शिक्षकांना खाली वाकून नमस्कार करा.\n४. शिक्षकांचा आदर राखून त्यांच्याशी नम्रतेने व प्रेमाने बोला.\n५. वर्गातील इतर मुलांनाही शिक्षकांचा आदर राखण्यास शिकवा.\n६. शिक्षकांमुळे विविध विषयांचे ज्ञान मिळत असल्याने त्यांच्याविषयी कृतज्ञ रहा.\n– कु. गायत्री बुट्टे\nगुरुचरित्र – अध्याय पंधरावा\nगुरुचरित्र – अध्याय तेरावा\nव्यायाम करताना कोणती काळजी घ्यावी \nशरीर निरोगी राखण्यासाठी काय करावे \nमुलांनो, तुमचे आदर्श कोण असावेत \nमनाची एकाग्रता वाढण्यासाठी हे करा \nमुलांनो, देवाविषयी भाव निर्माण करा \nहिंदू जनजागृति समितिकी स्थापना ७ अक्टूबर २००२ को धर्मसंस्थापनाके लिए, अर्थात धर्मपर आधारित हिंदु राष्ट्रकी स्थापनाके लिए की गई उस समयसे आजतक इन १२ वर्षोंमें हिंदू जनजागृति समितिने धर्मशिक्षा, धर्मजागृति, राष्ट्ररक्षा, धर्मरक्षा एवं हिंदूसंगठन, इस पांचसूत्री उपक्रमको सफलतापूर्वक कार्यान्वित किया \nव्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल \nराष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा\nसण व राष्ट्रीय दिवस प्रश्नमंजुषा\nमुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे\nआदर्श पालक कसे व्हाल \nसण, धार्मिक उत्सव व व्रते\nसुभाषिते (अर्थासह ) (Subhashita)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/marathvada-news/handicapped-rs-3-5-crore-material-distribution-hingoli-1138648/", "date_download": "2020-08-07T22:31:33Z", "digest": "sha1:UT7XA5MGASXVCF6Q3CJSFEG6ADIY6ZTT", "length": 12574, "nlines": 201, "source_domain": "www.loksatta.com", "title": "अपंगांना साडेतीन कोटीचे साहित्य वाटप होणार | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nशार्कच्या पिल्लांच्या मासेमारीत वाढ\nसागरी किनारा मार्गचा भराव सुरक्षित\nअपंगांना साडेतीन कोटीचे साहित्य वाटप होणार\nअपंगांना साडेतीन कोटीचे साहित्य वाटप होणार\nपात्र अपंग लाभार्थीना ३ कोटी ५० लाखांचे साहित्य वाटप होणार आहे.\nिहगोली लोकसभा क्षेत्रातील अपंग लाभार्थीचे तपासणीचे शिबिर एप्रिल महिन्यात घेण्यात आले होते. त्यातील पात्र ३ हजार ५०९ लाभार्थ्यांना ३ कोटी ५० लाखांचे साहित्य २१ सप्टेंबर रोजी कळमनुरीत वाटप होणार असल्याची माहिती खासदार राजीव सातव यांनी दिली.\nअपंग लाभार्थ्यांना वाटप करण्यात येणाऱ्या साहित्याबाबत खासदार सातव यांनी सांगितले की, कळमनुरी प्रियदर्शनी सेवासंस्था व सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालय-दिल्ली व भारतीय कृत्रिम अंग निर्मिती मंडळ-कानपुर, जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र- िहगोली यांच्या संयुक्त विद्यमाने १८ व १९ एप्रिल रोजी अपंगाच्या तपासणीचे शिबिर कळमनुरीत घेण्यात आले होते. शिबिरात सहभागी झालेल्या लाभार्थ्यांपकी ज्यांना विविध उपकरणांची आवश्यकता आहे, अशा ३ हजार ५०९ लाभार्थ्यांना २१ सप्टेंबर रोजी कळमनुरीत साहित्याचे मोफत वाटप करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.\nअपंगांना वाटप करण्यात येणाऱ्या साहित्यामध्ये स्वयंचलित तीन चाकी सायकल-३, तीन चाकी एकहाती सायकल-७५, तीनचाकी दोनहाती सायकल-३५८, कमोडयुक्त खुर्ची-८, चाकाची खुर्ची-मोठी २५२, चाकाची खुर्ची-१५७, तीनचाकी सायकल लहान मुलांकरिता-५३, कुबडय़ा-८२६, अंधांसाठी डिजिटल काठय़ा ४४९, घडीच्या व साध्या अंधाराच्या काठय़ा ७४, अंधांची पाटी ४ नग, ब्रेलकिट ३४०, श्रवणयंत्र १५९८, एमआरआय किट ५४३ आदी सुमारे ३ कोटी ५० लाख रुपयांचे साहित्य २१ सप्टेंबर रोजीच्या आयोजित शिबिरात वाटप केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.\nयाकरिता प्रत्यक्ष लाभार्थीनी आपले ओळखपत्र आणि सद्भावना शिबिरात तपासणीप्रसंगी दिलेली फाईल घेऊन स्वत: साहित्य वाटपाच्या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन शिबिराचे संयोजक खासदार राजीव सातव यांनी केले आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nसुशांतच्या मृत्यूपूर्वी काही दिवस आधी रियाने मुंबईत घेतले दोन आलिशान फ्लॅट्स\nश्रुती मोदी आहे तरी कोण सुशांतच्या मृत्यूप्रकरणी CBI ने तिच्या विरोधात दाखल केला गुन्हा\nसुशांत सिंहच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे देण्यास रिया चक्रवर्तीचा विरोध, म्हणाली...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल शंकुतला देवींनी मृत्यूआधी केलेली 'ती' भविष्यवाणी ठरली खरी\nसोनू सूदच्या मदतीचा ओघ कायम; रशियात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना केलं एअरलिफ्ट\nराज्यातील ग्रामीण भागांमधील करोना प्रादुर्भाव चिंताजनक\nकंपनी सेक्रेटरी प्रवेश परीक्षा ऑनलाइन\nदेशात २४ तासांत ६२,५३८ रुग्ण\nमुंबईतील ७७ टक्के रुग्ण करोनामुक्त\nमशिदीच्या पायाभरणीस जाणार नाही - आदित्यनाथ\nवकील तूर्त अत्यावश्यक सेवेत नाहीत\nऑनलाइन वर्गाना प्राध्यापकांचा विरोध\nतंत्रशिक्षण पदविका प्रवेशप्रक्रिया सोमवारपासून\nमुंबईतील मॉल्समध्ये ‘आरोग्य सेतू’ची ग्राहकांवर सक्ती\nयूपीएससी गुणवंताशी सोमवारी संवाद\n1 जिल्हा परिषदेच्या १९ शिक्षकांचा गौरव\n2 प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर उस्मानाबादेत पाऊस\n3 औरंगाबादेतही गारांसह पाऊस\nअजित पवार मनसे नगरसेवकावर भडकले; म्हणाले, \"आमचे चार मंत्री करोना पॉझिटिव्ह आलेत\"X", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://bharatbodh.com/mr/boyz-marathi-chitrapat-mahiti/", "date_download": "2020-08-07T21:55:24Z", "digest": "sha1:EN254EIDO72KJAWOJUGOC7VJY7VFDUEJ", "length": 9667, "nlines": 85, "source_domain": "bharatbodh.com", "title": "बॉईज (चित्रपट) - भारतबोध", "raw_content": "\nबॉईज हा २०१७ प्रदर्शित, विशाल देवरुखकर दिगदर्शित, लालासाहेब शिंदे आणि ���ाजेंद्र शिंदे निर्मित आणि गायक अवधूत गुप्ते यांनी सादर केलेला मराठी चित्रपट आहे. या चित्रपटात सुमंत शिंदे, पार्थ भालेराव, प्रतीक लाड आणि रितिका श्रोत्री मुख्य भूमिकेत आहेत. ५ ऑक्टोबर २०१८ रोजी बॉईज २ नावाचा सिक्वेल रिलीज झाला.\nकबीर “गायत्री” पाणिग्रहीची ही कहाणी आहे, ज्याला त्याच्या आईने एकटीने वाढवले आहे. आपल्या वडिलांबद्दलच्या प्रश्नांचा सामना करून तो दमला आहे. कबीरच्या वडिलांचा विषय जेव्हा जेव्हा निघतो तेव्हा त्याची आई चर्चेपासून दूर पाळते, ज्याने आई-मुलामध्ये खोल दरी निर्माण केली आहे. दोघांमधील संवादाचा एकच धागा म्हणजे कबीरची काकू. घरातील तणावाच्या वातावरणामुळे त्याची आई आणि काकू कबीरला बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवण्याचा निर्णय घेतात.\nदोन वर्षानंतर, कबीर शाळेत रुळला आहे आणि एक यशस्वी विद्यार्थी ठरला आहे. पण तरीही त्याच्या वडिलांच्या अस्मितेविषयीचे प्रश्न अद्यापही त्याला भेडसावत आहेत.\nधैर्य आणि धुंग्या ही दोन खेड्यांतील मुले कबीरच्या शाळेत प्रवेश घेतात. धैर्य आणि धुंग्या दोघेही खूप धांदरट असतात, त्यांच्या खोड्यांना कंटाळून ग्रामस्थांनी त्यांना दूर ठेवण्यासाठी बोर्डिंग स्कूलमध्ये प्रवेशाची व्यवस्था केली आहे. बोर्डिंग स्कूल मध्ये येताच ते त्यांचे रंग दाखवण्यास सुरूवात करतात.\nधैर्य आणि धुंग्याच्या उपस्थितीचा परिणाम कबीरवर होईल काय तो सकारात्मक की नकारात्मक प्रभाव असेल तो सकारात्मक की नकारात्मक प्रभाव असेल कबीरला त्यांची उत्तरे सापडतील का कबीरला त्यांची उत्तरे सापडतील का कबीर आणि त्याच्या आईचे तुटलेले नाते सुधारले जाईल का कबीर आणि त्याच्या आईचे तुटलेले नाते सुधारले जाईल का धैर्य आणि धुंग्या आपले मार्ग बदलून जबाबदार बनतील का धैर्य आणि धुंग्या आपले मार्ग बदलून जबाबदार बनतील का या प्रश्नांच्या अवती भोवती बॉईज चित्रपट घुमतो.\nसुमंत शिंदे: कबीर गायत्री पाणिग्रही\nपार्थ भालेराव: धुंगराज ऊर्फ “धुंग्या”\nप्रतीक लाड: धैर्यशील उर्फ ​​”धैर्य”\nसंतोष जुवेकर: मंदार सर\nशिल्पा तुळसकर: गायत्री पाणिग्रही (कबीरची आई)\nशर्वरी जमेनिस: राधिका (कबीरची काकी)\nझाकीर हुसेन: फर्नांडिज सर\nबॉईज ८ सप्टेंबर २०१७ रोजी प्रकाशित झाला आणि पहिल्या विकेंड मध्ये बॉक्स ऑफिसवर ३.७२ कोटी कमवले. पहिल्या आठवड्यात चित्रपटाने ८.४० कोटीचे संकलन केले आणि बॉक्स ऑफिसवर एक आश्चर्यचकित करणारा ब्लॉकबस्टर बनला. ५ ऑक्टोबर रोजी बॉईज २ नावाचा सिक्वेल रिलीज झाला.\nचित्रपटाचे संगीत अवधूत गुप्ते यांनी दिले आहे आणि लिरिक्स अवधूत गुप्ते व वैभव जोशी यांनी लिहिले आहे. बॉईज मूव्ही मधील गाण्यांची यादी खाली दिली आहे. या गाण्यांपैकी “लग्नाळू” गाणे मराठी प्रेक्षकांच्या पसंतीस पडले.\nनिर्माता: लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे, अवधूत गुप्ते (सादरकर्ता)\nलेखक: राहुल ओडक, विशाल देवरुखकर\nसंगीत: अवधूत गुप्ते, वैभव जोशी\nसंपादक: गुरू पाटील, महेश किल्लेकर\nप्रॉडक्शन कंपनी: सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रायव्हेट लिमिटेड\nरिलीज डेट: ८ सप्टेंबर, २०१७\nबॉक्स ऑफिसः अंदाजे ८.४ कोटी (पहिला आठवडा)\nतान्हाजी: द अनसंग वॉरियर\nआम्ही संपूर्ण जगाचे ज्ञान भारतीय भाषांमध्ये बनवण्याचा आणि भाषांतरित करण्याचा प्रयत्न करीत आहोत.\nकॅटेगरीज कॅटेगरी निवडा अभियान (1) अर्थशास्त्रज्ञ (1) ऐतिहासिक (4) करमणूक (10) कलावंत (2) चित्रपट (8) जागतिक दिवस (2) दिवस (3) देश (20) पौराणिक (2) प्रदेश (6) बातम्या (1) भूगोल (32) महासागर (1) मालिका (1) मुद्दे (3) राजकारणी (1) राष्ट्रीय दिवस (1) लोक (9) शहर (1) सण (4) समुद्र (2) सरकार (3) संस्था (2) सार्वजनिक व्यक्तिमत्व (5) स्मारके (1)\nतानाजी मालुसरे (Tanaji Malusare)\nतान्हाजी: द अनसंग वॉरियर\nनाताळ / क्रिसमस (Christmas)\nतुझ्यात जीव रंगला (मालिका)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A5%87.%E0%A4%86%E0%A4%B0.%E0%A4%A1%E0%A5%80._%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%BE", "date_download": "2020-08-07T21:28:18Z", "digest": "sha1:4XDK6OXI4S4455LTYCINBSKJNWQUNMJ4", "length": 9675, "nlines": 71, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "जे.आर.डी. टाटा - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nजहांगीर रतनजी दादाभॉय टाटा उर्फ जे.आर.डी. टाटा (जुलै २९, इ.स. १९०४ - नोव्हेंबर २९ इ.स. १९९३) हे भारतीय उद्योजक होते. ते पहिले भारतीय वैमानिक असून, भारतातील विमान वाहतूक उद्योगाचे जनक मानले जातात.\nनोव्हेंबर २९ १९९३ (वय ८९)\nभारतरत्न(१९९२), पद्मविभूषण पुरस्कार (इ.स. १९५७)\n५ हे ही पहा\nटाटांचा जन्म जुलै २९, इ.स. १९०४ मध्ये पॅरिस, फ्रान्स येथे झाला. रतनजी दादाभॉय टाटांचे ते दुसरे पुत्र होते. मुंबईतील कॅथेड्रल ॲंड जॉन केनॉन स्कूल येथे काही वर्ष ते शिकले, पण टाटांची आई फ्रेंच असल्यामुळे त्यांचे बालपण मुख्यत: फ्रान्सातच गेले. काही कारणाने ते मॅट्रीक परीक्षेपुढे शिकू शकले नाहीत.\nइंग्लिश खाडी विमानाद्वारे पहिल्यांदा पार करणारे सुप्रसिद्ध फ्रेंच वैमानिक लुईस ब्लेरिअट यांच्या जीवनकार्याने जेआरडी खूप प्रभावित झाले होते. त्यामुळे त्यांनीही विमान शिकण्याचा ध्यास घेतला. इ.स. १९२९ साली त्यांनी वैमानिकाचा परवाना मिळवला. वैमानिकाचा परवाना मिळवणारे ते पहिले भारतीय ठरले. इ.स. १९३२ साली त्यांनी टाटा एरलाईन्स या पहिल्या भारतीय प्रवासी विमानवाहतूक कंपनीची स्थापना केली. पुढे इ.स. १९४६ साली तिचे नाव बदलून एर इंडिया ठेवले गेले.\nवयाच्या अवघ्या ३४ व्या वर्षी म्हणजे इ.स. १९३८ साली ते टाटा सन्स उद्योगसमूहाचे चेअरमन बनले. ते प्रदीर्घ काळ त्या पदावर होते. त्यांनी पदभार सांभाळला तेव्हा टाटा सन्स उद्योगसमूहाच्या १४ कंपन्या होत्या. टाटांच्या काळात ९१ कंपन्यांची भर पडली. रसायन, वाहन, चहा, माहिती, हॉटेले आणि तंत्रज्ञान अश्या नवीन क्षेत्रांत त्यांनी टाटा उद्योगसमूहाचा विस्तार केला. टाटांच्या पुढाकाराने इ.स. १९५६ साली कंपनीतील कामगारांच्या कल्याणासाठी खास योजना राबविण्यात आली. त्यामध्ये 'दिवसातून आठ तास काम', 'मोफत आरोग्यसेवा', 'भविष्य निर्वाह निधी' आणि 'अपघात विमा योजना' अश्या पायाभूत गोष्टींचा समावेश करण्यात आला होता. पुढे या योजना भारतीय केंद्र शासनाने सर्व उद्योग-व्यवसायांसाठी कायदेशीर रित्या बंधनकारक केल्या.\nटाटांच्या कारकिर्दीत उद्योगसमूहाच्या विस्ताराबरोबरच इतर अनेक संस्था स्थापन झाल्या. भारतात मूलभूत संशोधन व्हावे म्हणून त्यांनी इ.स. १९३६ साली टाटा समाजविज्ञान संस्था आणि इ.स. १९४५ साली टाटा मूलभूत संशोधन संस्था या संशोधनसंस्था स्थापण्यात पुढाकार घेतला. आशियातील पहिले कर्करोग रुग्णालय इ.स. १९४१ साली मुंबईत सुरू केले.\nटाटांना त्यांच्या हयातीत अनेक पुरस्कार मिळाली. भारतीय केंद्रशासनातर्फे त्यांना इ.स. १९५७ साली पद्मविभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले, तर इ.स. १९९२ साली त्यांना भारतरत्न हा भारतातील सर्वोच्च नागरी सन्मानाने भूषवण्यात आले.\n२०१२ मध्ये झालेल्या आऊटलुक इंडियाच्या ‘द ग्रेटेस्ट इंडियन’ या आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणामध्ये टाटा सहाव्या क्रमांकावर होते.[१]\nनोव्हेंबर २९ इ.स. १९९३ साली वयाच्या ८९ व्या वर्षी जिनेव्हा, स्वित्झर्लंड येथे वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले.\nहे ही पहासंपादन करा\nसर्वात महान भारतीय (���र्वेक्षण)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ६ जून २०२० रोजी १०:५६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.my-ip-is.com/3.209.80.87", "date_download": "2020-08-07T21:12:17Z", "digest": "sha1:YLNIHOCHIPVZE2A7GR7L3AJOQCY5332J", "length": 6913, "nlines": 45, "source_domain": "mr.my-ip-is.com", "title": "माझे आयपी काय आहे, मायप वर आपला पत्ता IPv4 IPv6 दशांश. 3.209.80.87", "raw_content": "\nआयएसपी यादी IPV6 अनुकूलन स्पीड टेस्ट रोमन अंकांमध्ये तुमचा आयपी IPv4 आणि IPv6 पीएचपी सबनेट कॅल्क्युलेटर भौगोलिक स्थान\nव्हीपीएन काय आहेVLAN काय आहेसोशल इंजिनियरिंग अटॅक टाळण्यासाठी 8 मार्गएंटरप्राइज वायरलेस नेटवर्क सुरक्षित करण्यासाठी व्हीपीएन वापरणेलिंकिज़ डब्ल्यूआरटीएक्सएनएक्सजी वायरलेस जी ब्रॉडबँड राउटर सुरक्षित करणे\nया आयपी पत्त्याची पूर्वी शोध घेण्यात आली आहे:\nआपला आयपी पांढर्या सूचीत घेण्यासाठी फक्त तांत्रिक व्यक्ती किंवा मुलीसह सामायिक करा. आपल्या आयपी सामायिक करण्यासाठी फक्त बटनांपैकी एकावर क्लिक करा.\nLOC अॅशबर्न युनायटेड स्टेट्स\nआरईजीः व्हर्जिनिया अमेरिका / न्यू_यॉर्क\nजीपीएस अक्षांश निर्देशित करते: 39.0438 (39 ° 2 '37.68 \") रेखांश: -एक्सNUMएक्स (-77.4874 ° 77' 29\").\nमाझे आईपी काय आहे\nमायप वर आईपी आयपी तुमचा पत्ता IPv4 IPv6 दशांश\nमाझे आयपी ipxXX काय आहे\nआपला आयपी पत्ता 3.209.80.87 आहे. माय-ip-is.com शोधण्याकरिता सुलभ असू शकते आयपी पत्तेशोधण्यासाठी, भौगोलिक स्थान आयपी अॅड्रेस, प्रॉक्सी तपासणी, ईमेल ट्रेसिंग आणि ब्लॅकलिस्ट चेक. नवीनः आमच्याबरोबर इंटरनेटची स्पीड तपासा स्पीड टेस्ट.\nरोमन अंकांमध्ये आपली आयपी जाणून घेऊ इच्छिता आपली तपासणी करा रोमन अंक IP.\nमाझे आईपी काय आहे in रोमन अंक.\nआयपी पत्ता काय आहे\nइंटरनेट प्रोटोकॉल अॅड्रेस (किंवा आयपी ऍड्रेस / मायिप) हा एक अद्वितीय पत्ता आहे जो स्वतःला ओळखण्यासाठी आणि आयपी नेटवर्कमधील इतर डिव्हाइसेससह संप्रेषण करण्यासाठी वैयक्तिक संगणक, टॅब्लेट आणि स्मार्टफोन सारख्या डिव्हाइसेसचे संगणन करतो. आयपी नेटवर्कशी कनेक्ट केलेले कोणतेही डिव्हाइस नेटवर्कमध्ये एक अनन्य आयपी पत्ता असणे आवश्यक आहे. एखादे IP पत्ता रस्त्याच्या पत्त्याशी किंवा टेलिफोन नंबरशी संबंधित आहे ज्याचा वापर एखाद्या विशिष्ट घटकास ओळखण्यासाठी केला जातो. आज आयपी पत्त्यांच्या दोन आवृत्त्या आहेत, तथापि आपला संगणक नेहमी इंटरनेटशी संप्रेषण करण्यासाठी एक पत्ता वापरत आहे. त्यांना IPV4 आणि IPV6 (आयपी आवृत्ती 4 आणि आयपी आवृत्ती 6).\nआयपी चिकन - काय आहे मायिप पत्ता माझे आयपी: 3.209.80.87 आहे. आपला आयपी शोधा.\nमाय-आईपी / माझे आईपी आणि मायिप, मायिप अनुकरणीय आहेत.\nया आयपी - 3.209.80.87 बद्दल भौगोलिक स्थान माहिती\nLOC: अॅशबर्न युनायटेड स्टेट्स\nआरईजीः व्हर्जिनिया अमेरिका / न्यू_यॉर्क\nमाझे काय आहे आयपी पत्ता माझे आयपी हे आहे: 3.209.80.87 आपले आयपी तपासा.\nमाय-ip-is.com ही एक सेवा आहे जी आपला IP पत्ता आणि काही अधिक माहिती प्रदान करते.\nआयपी पत्त्यांवर अधिक जाणून घ्या माझे आईपी आहे विकीपीडियावर. अधिक DNS साधने वर आढळू शकते MXcorrect.com\nमाझे आईपी सर्व भाषांमध्ये उपलब्ध आहे पहा मायइप मुख्यपृष्ठ भाषा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathibrain.com/%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%A0%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2020-08-07T20:45:11Z", "digest": "sha1:G42BGRGLSW4M5LPNXYRYEMRML2RKUHLG", "length": 11760, "nlines": 166, "source_domain": "marathibrain.com", "title": "हरमनप्रीत ठरली पहिली भारतीय महिला शतकवीर - MarathiBrain.com", "raw_content": "\nआरोग्यमंत्री राजेश टोपे यांना मातृशोक\nवातानुकूलित लोकल रेल्वेविषयी अद्याप स्पष्टता नाही\nराज्यशासनाचे शेतकऱ्यांसाठी कौशल्याधारित प्रशिक्षण कार्यक्रम\nराज्यातील ६० टक्के उद्योगधंदे अद्याप बंदच\nHome फिचर खेळ हरमनप्रीत ठरली पहिली भारतीय महिला शतकवीर\nहरमनप्रीत ठरली पहिली भारतीय महिला शतकवीर\nन्यूझीलंडविरुद्ध खेळताना भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने ५१ चेंडूत १०३ धावांची शानदार खेळी केली\nट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात कर्णधार हरमनप्रीत कौरने झळकावलेल्या शानदार शतकाच्या बळावर भारतीय महिला संघाने काल न्यूझीलंडचा 34 धावांनी धुव्वा उडवला. विश्वचषकाच्या सलामी सामन्यातच भारतीय महिला संघाने न्यूझीलंडवर शानदार विजय मिळवला.\nटी-ट्वेन्टी विश्वचषकाच्या सलामीच्या सामन्यात काल न्यूझीलंड संघाला 34 धावांनी हरवत भारतीय महिला संघाने त्यांची दमद���र खेळी प्रदर्शित केली आहे. प्रथम फलंदाजी करताना भारताने न्यूझीलंडसमोर जिंकण्यासाठी 194 धावांचे लक्ष्य ठेवले. यामध्ये हरमनप्रीत कौरचे शानदार शतक (103 धावा, 51 चेंडू ) आणि रॉड्रिग्जच्या 59 धावांचा समावेश आहे. या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंड संघाने 9 बाद 160 धावा केल्या. न्यूझीलंडकडून सुझी बिट्सने एकाकी झुंज देताना 67 धावांची खेळी केली.\nन्यूझीलंडविरुद्ध खेळताना भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने ५१ चेंडूत १०३ धावांची शानदार खेळी केली\nभारताकडून शानदार गोलंदाजीचे प्रदर्शन करताना हेमलताने 26 व पूनम यादवने 33 धावा देत प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या. तर राधा यादवने दोन व अरुंधती रेड्डीने एक विकेट काढली.\n● हरमनप्रीत: पहिली भारतीय महिला शतकवीर\nकालच्या दमदार शतकामुळे हरमनप्रीत कौर ट्वेंटी क्रिकेटच्या आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये शतक झळकावणारी पहिली भारतीय महिला फलंदाज ठरली आहे. कालच्या सामन्यात 103 धावांची दमदार शतकीय खेळी करत हरमनप्रीत कालच्या विजयाची मानकरी ठरली. त्या 103 धावांमध्ये सात चौकार आणि आठ षटकारांचा समवेश आहे. यावेळी तिला रॉड्रिग्जच्या 59 धावांचीही उत्तम साथ लाभली. त्यात सात चौकारांचा समावेश आहे.\nकालच्या सामन्यात हरमनप्रीत आणि रॉड्रिग्ज, या दोघींनी चौथ्या विकेटसाठी 134 धावांची भागीदारी रचली. महिलांच्या ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात ‘अर्धशतक ठोकणारी सर्वात तरुण फलंदाज’ असा विक्रम आता जेमीमाच्या नवे झाला आहे.\nPrevious articleकसे तयार कराल ‘व्हाट्सऍप स्टिकर्स’ \nNext article‘आयोडीन’युक्त मीठ, आरोग्य आणि राष्ट्रीय धोरण\nजी. सी. मुर्मु देशाचे नवे ‘नियंत्रक व महालेखापरीक्षक’\nआरबीआयच्या नव्या पतधोरणात व्याजदरात बदल नाही\nजम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मुर्मु यांचा राजीनामा ; मनोज सिन्हा नवे उपराज्यपाल\nगुप्त माहिती व भरपूर नफा मिळवत होते चीनी अनुप्रयोग\nतान्हापोळानिमित्त चिरेखनी गावात विविध स्पर्धांचे आयोजन\n‘मास्क्ड आधार’ म्हणजे काय\nनागराज मंजुळे यांच्या ‘नाळ’चा दुसरा जबरदस्त टिझर प्रदर्शित\nभारतीय नागरिकाच्या खात्यात एक हजार रुपये जमा करा : अभिजित बॅनर्जी\n‘समलैंगिक संबंध गुन्हा नाही’ : सर्वोच्च न्यायालय\nयावर्षी साहित्याचा नोबेल नाही \nनागरिकत्व (सुधारणा) विधेयकाचे कायद्यात रूपांतर \nविश्लेषणात्मक व माहिती पत्रकारितेतील एकमेव मर���ठी ई-दालन. Analytical & Informative Journalism in Marathi. बातम्या आणि बरंच काही.\nआरोग्यमंत्री राजेश टोपे यांना मातृशोक\nवातानुकूलित लोकल रेल्वेविषयी अद्याप स्पष्टता नाही\nराज्यशासनाचे शेतकऱ्यांसाठी कौशल्याधारित प्रशिक्षण कार्यक्रम\nराज्यातील ६० टक्के उद्योगधंदे अद्याप बंदच\n‘कोव्हिड-१९’च्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयची नवी नियमावली\nआता बीसीसीआय माहिती अधिकारांतर्गत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF", "date_download": "2020-08-07T21:40:19Z", "digest": "sha1:XALEUX3BHL4ITJ5IQY374RLDY6VW227Q", "length": 8929, "nlines": 68, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "चातुर्वर्ण्य - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nचातुर्वर्ण्य किंवा चार वर्ण (हिंदू धर्मातील वर्णव्यवस्था) हे मनुस्मृतीसारख्या ब्राह्मणी पुस्तकातील सामाजिक वर्ग आहेत.[१][२][३] हिंदु साहित्याने या वर्णांद्वारे हिंदू धर्माला चार भिन्न वर्गात वर्गीकृत केले:[१][४]\nप्राचीन हिंदू समाजव्यवस्थेतील चार वर्ण\nब्राह्मण • क्षत्रिय • वैश्य • शूद्र\nब्राह्मण :- याजक, विद्वान आणि शिक्षक.\nक्षत्रिय :- राज्यकर्ते, योद्धे आणि प्रशासक.\nवैश्य :- शेतीकरी आणि व्यापारी.[५]\nशूद्र :- मजूर आणि वरील वर्णांची सेवा करणारे.\nवरील चारपैकी एका वर्णात मोडणाऱ्या समुदायाला किंवा वर्गाला सवर्ण म्हणतात. आज हे सर्व वर्ण प्रगत वर्गात (forward castes) मोडतात. अनुसूचित जाती (किंवा अस्पृश्य, दलित) आणि अनुसूचित जमाती यांना चातुर्वर्ण्यात स्थान दिले नाही, कारण यांना अवर्ण म्हटले गेले.[६][७] या दलित-आदिवासींना चौथ्या वर्णापेक्षाही पाचवा वर्णाचा सर्वात खालगा दर्जा दिला गेला, जो अवर्ण होता. पहिल्या ब्राह्मण वर्णाकडून या पाचव्या वर्णावर अस्पृश्यता लादली गेली.\n१ कार्ये व लक्षणे\n१.१ ब्राह्मण वर्णीयांची कार्ये व लक्षणे\n१.२ क्षत्रिय वर्णीयांची कार्ये व लक्षणे\n१.३ वैश्य वर्णीयांची कार्ये व लक्षणे\n१.४ शूद्र वर्णीयांची कार्ये व लक्षणे\nकार्ये व लक्षणेसंपादन करा\nब्राह्मण वर्णीयांची कार्ये व लक्षणेसंपादन करा\nशम, दम, तप, पावित्र्य, संतोष, क्षमा, सरळपणा, ज्ञान, दया, भगवत्परायणता आणि सत्य ही ब्राह्मणाची लक्षणे होत.\nक्षत्रिय वर्णीयांची कार्ये व लक्षणेसंपादन करा\nयुद्धामध्ये उत्साह, वीरता, धैर्य, तेजस्विता, त्याग, मनोजय, क्षमा, ब्राह्मणांबद्दल भक्ती, कृपा करणे आणि प्रजेचे रक्षण करणे ही क्षत्रियाची लक्षणे होत.\nवैश्य वर्णीयांची कार्ये व लक्षणेसंपादन करा\nदेव, गुरू आणि भगवंतांबद्दल भक्ती, धर्म-अर्थ-काम या तीन पुरुषार्थांचे रक्षण करणे, आस्तिकता, उद्योगशीलता आणि व्यावहारिक निपुणता ही वैश्याची लक्षणे होत.\nशूद्र वर्णीयांची कार्ये व लक्षणेसंपादन करा\nवरिष्ठ वर्णांशी नम्रतेने राहणे, पवित्रता, स्वामीची निष्कपट सेवा, वैदिक मंत्राशिवाय यज्ञ, चोरी न करणे, सत्य, तसेच गाय व ब्राह्मणांचे रक्षण करणे ही शूद्राची लक्षणे होत.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\n^ चुका उधृत करा: चुकीचा कोड; Monier-Williams 2005 924 नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही\n^ चुका उधृत करा: चुकीचा कोड; Malik 2005 p.48 नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही\nस्कंध-७ वा-अध्याय ११ वा (२१-२४)\nLast edited on २६ एप्रिल २०२०, at १५:२८\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २६ एप्रिल २०२० रोजी १५:२८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AA%E0%A5%AA%E0%A5%A7", "date_download": "2020-08-07T22:00:42Z", "digest": "sha1:LGDZS4KGA75DID6R2LIZ2N4BZJYJQJE4", "length": 5877, "nlines": 200, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. ४४१ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: ४ थे शतक - ५ वे शतक - ६ वे शतक\nदशके: ४२० चे - ४३० चे - ४४० चे - ४५० चे - ४६० चे\nवर्षे: ४३८ - ४३९ - ४४० - ४४१ - ४४२ - ४४३ - ४४४\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nइ.स.च्या ४४० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या ५ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या १ ल्या सहस्रकातील वर्षे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १४ मार्च २०१३ रोजी ०७:१६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/bihar-child-death-case-notice-to-national-human-rights-commission-bihar-and-central-government/", "date_download": "2020-08-07T20:32:25Z", "digest": "sha1:23ASOEVA3CKTXHOR56A4V4GBW356RQ5I", "length": 5150, "nlines": 87, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "बिहार बालमृत्यू प्रकरण : राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाची बिहार व केंद्र सरकारला नोटीस", "raw_content": "\nबिहार बालमृत्यू प्रकरण : राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाची बिहार व केंद्र सरकारला नोटीस\nपाटणा – बिहारमध्ये चमकी तापाच्या साथीने आतापर्यंत जवळपास १०० बालकांचा बळी घेतला असून अजूनही रुग्णालयांमध्ये चमकी तापाची लागण झालेल्या अनेक बालकांवर सध्या उपचार सुरु आहेत. अशातच आता राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाने बिहार सरकारला व केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाला नोटीस बजावली असून या आजारामुळे मृत्यू झालेल्या बालकांबाबतचा सखोल अहवाल केंद्रीय मानव अधिकार आयोगाकडे चार आठवड्यांच्या कालावधीमध्ये सादर करावा असे निर्देश देण्यात आले आहेत.\nसदर नोटिसीद्वारे आयोगाने राज्य व केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाला या प्रकारच्या आजारांचा सामना करण्यासाठी आखण्यात आलेल्या राष्ट्रीय कार्यक्रमाच्या राज्यातील अंमलबजावणीबाबतही माहिती मागवली आहे.\nराज्य वन्यजीव मंडळाच्या विचारार्थ प्रस्तावासाठी ड्रोन सर्व्हे आवश्यक – मुख्यमंत्री\nतंत्रशिक्षण प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया १० ते २५ ऑगस्टदरम्यान\nपिंपरी-चिंचवड शहर पुन्हा रेडझोनमध्ये\n#IPL2020 : कोकाकोला किंवा जिओची प्रायोजकता मिळणार\nखासदार प्रताप पाटील-चिखलीकर यांना करोना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/there-is-no-pressure-on-the-gulanikar/", "date_download": "2020-08-07T20:49:34Z", "digest": "sha1:GXQ444OKNANRZL3IQL5DDP2UFQRK4ITD", "length": 8434, "nlines": 90, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मिलिटरीचे जवान भेटण्यासाठी आल्याचा कर्नल गायकवाडांचा खुलासा", "raw_content": "\nमिलिटरीचे जवान भेटण्यासाठी आल्याचा कर्नल गायकवाडांचा खुलासा\nगुळाणीकरांवर कोणताही दबाव नाही\nराजगुरूनगर – गुळाणी (ता. खेड) येथे जमिनीच्या ताब्यासाठी नव्हे, तर मला भेटण्यासाठी माझ्या युनिटचे जवान आले होते. यामुळे ग्रामस्थांवर कोणताही दबाव नव्हता. उलट ग्रामस्थांनी त्यांचे स्वागत केले, अशी माहिती कर्नल केदार गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली.\nगुळाणी गावात शनिवारी (दि. 22) सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास 4 वाहनातून मिलिटरीचे सुमारे 50 ते 60 जवान आले होते. जवान गावात आल्याने येथील दोन शेतकऱ्यांच्या वादामुळे ते आले असल्याची अफवा पसरल्याने सर्वत्र खळबळ उडाली होती. याबाबत प्रसारमाध्यमातून वृत्त ही प्रसिद्ध झाले; मात्र वास्तविक परिस्थिती तशी नसल्याने रविवारी कर्नल केदार गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेवून स्पष्टीकरण दिले.\nकेदार गायकवाड म्हणाले की, आमची वडिलोपार्जित जमीन आहे आमच्या सावत्र दोन आत्यांनी माझ्या वडिलांची व आत्यांची परवानगी न घेता एका गुंडाला काही वर्षांपूर्वी जमीन विकली आहे. ही जमीन आमचे वडील कसत आहेत. मात्र, मुळशी येथील सुनील भरणे, दिलीप भरणे यांनी आमच्या कुटुंबाला जमिनीचा ताबा घेत त्रास देण्यास सुरुवात केली आहे. त्याचे रुपांतर भांडणे आणि हाणामारीत झाले आहे. खोटे खरेदी खत करून आमच्या जमिनीवर ताबा घेण्यासाठी भरणे गावात गुंड पाठवून त्रास देत आहेत. आम्ही वेळोवेळी खेड पोलिसांत तक्रारी दिल्या आहेत मात्र, पोलिसांकडून दखल घेतली जात नसून उलट माझ्या कुटुंबावरच गुन्हे दाखल करण्यात येत असल्याची शोकांतिका त्यांनी व्यक्‍त केली.\n… तर देशाच्या रक्षणासाठी कोणी पुढे येणार नाही\nहा प्रसंग माझ्या कुटुंबावर आल्याने मी यात लक्ष घातले आहे. माझ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना, सहकाऱ्यांना याबाबत माहिती दिली. देशाचे रक्षण करणाऱ्यांचे घर सुरक्षित नाही तर कुणीही देशाचे रक्षणासाठी पुढे येणार नाही. माझ्या कुटुंबावर असा प्रसंग आल्याने त्यांनी नाराजी व्यक्‍त केली. मिलिटरीमध्ये असलेले माझे युनिटचे जवान नाशिक येथे प्रशिक्षणासाठी जात असताना त्यांनी माझ्या गावात येऊन माझी भेट घेतली.\nमाझ्या गावात आलेल्या जवानांचे आम्ही स्वागत केले. ग्रामस्थांनी देखील त्यांचे स्वागत केले. मात्र, यात कोणालाही धमकावले अगर दहशत माजवली नाही मात्र, काही लोकांनी अफवा पसरविल्याने वृत्तपत्रात अशा आशयाच्या बातम्या आल्याने खेद वाटतो. याप्रकरणात पोलीस यंत्रणा आणि सरकारी यंत्रणा मदत करीत नसल्याने माझ्या कुटुंबावर वाईट प्रसंग आला आहे.\nराज्य वन्यजीव मंडळाच्या विचारार्थ प्रस्तावासाठी ड्रोन सर्व्हे आवश्यक – मुख्यमंत्री\nतंत्रशिक्षण प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया १० ते २५ ऑगस्टदरम्यान\nपिंपरी-चिंचवड शहर पुन्हा रेडझोनमध्ये\n#IPL2020 : कोकाकोला किंवा जिओची प्रायोजकता मिळणार\nखासदार प्रताप पाटील-चिखलीकर यांना करोना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.hindujagruti.org/hinduism-for-kids-marathi/457.html", "date_download": "2020-08-07T21:54:08Z", "digest": "sha1:EA72S52S5PHZU56N7RJSRLUZPNP6MJN3", "length": 16481, "nlines": 241, "source_domain": "www.hindujagruti.org", "title": "पंढरपूरः महाराष्ट्राचे आद्य तीर्थक्षेत्र - बालसंस्कार", "raw_content": "\nव्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल \nराष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा\nसण व राष्ट्रीय दिवस प्रश्नमंजुषा\nमुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे\nआदर्श पालक कसे व्हाल \nसण, धार्मिक उत्सव व व्रते\nसुभाषिते (अर्थासह ) (Subhashita)\nव्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल \nराष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा\nसण व राष्ट्रीय दिवस प्रश्नमंजुषा\nमुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे\nआदर्श पालक कसे व्हाल \nसण, धार्मिक उत्सव व व्रते\nसुभाषिते (अर्थासह ) (Subhashita)\nबालसंस्कार > राष्ट्र आणि संस्कृती > भारतीय तीर्थक्षेत्रे > अन्य महत्त्वाची क्षेत्रे > पंढरपूरः महाराष्ट्राचे आद्य तीर्थक्षेत्र\nपंढरपूरः महाराष्ट्राचे आद्य तीर्थक्षेत्र\nभक्त पुंडलिकाच्या आग्रहाखातर आणि त्याने फेकलेल्या विटेवर तो सावळा विठू कमरेवर हात ठेवून उभा राहिला आणि पंढपूर हे महाराष्ट्राचे आद्य तीर्थक्षेत्र बनले. भागवत धर्माची पताका पंढपुरीच्या विठ्ठलाखातर अनेक वर्षे दिमाखात फडकत आहे. महाराष्ट्रातील भोळ्या भा़बड्या जीवांवर या पंढरीच्या विठूने आपले मायाजाल फेकले आहे. त्याच्यासाठी लांबून लांबून लोक दरवर्षी चालत येतात. या पंढरीच्या दरबारात नेमके काय आहे याचा वेध तर घेऊया.\nविठ्ठलाचे दर्शन घेण्यापूर्वी पुंडलिकाच्या समाधीचे दर्शन घ्यावे अशी प्रथा आहे. पंढरपुरास भीमा नदीचा प्रवाह अर्धचंद्राकृती आहे; म्हणून तिला चंद्रभागा म्हणतात. तिच्या वाळवंटात पुंडलिकाची समाधी आहे. येथून विठ्ठलमंदिर जवळच आहे. मंदिर पूर्���ाभिमूख असून त्यास तटबंदी आहे. त्याला एकूण आठ दरवाजे आहेत. पूर्वेकडील महाद्वारास नामदेव दरवाजा म्हणतात. तेथे रस्त्यावरुन पोहोचण्यास बारा पाय-या आहेत. त्यांतील पहिली पायरी नामदेव पायरी. लोक या पायरीला पाय न लावता पुढे जातात. संत चोखामेळा यांची समाधी या पायरीसमोर उजव्या बाजूच्या घराच्या कोप-यात आहे.\nआत जाताच छोटा मुक्तीमंडप आहे. तेथे डाव्या हातास गणपती व महाद्वाराच्या माडीवर नगारखाना आहे. येथे गरुडाचे व समर्थ रामदासांची स्थापिलेल्या हनुमंताचे मंदिर आहे. यानंतरच्या अरुंद दगडी मंडपाच्या (सो-याच्या) भिंतीत तीन दरवाजे आहेत. मधल्या दरवाज्याच्या दोन बाजूंस जयविजय हे द्वारपाल व गणेश आणि सरस्वती आहेत. मधल्या दारातून आपण सोळखांबी मंडपात जातो. तेथे छतावर दशावतारांची व कृष्णलीलेची चित्रे आहेत.\nजवळच्याच दालनांत काशीविश्वनाथ, राम-लक्ष्मण, काळभैरव, दत्तात्रेय, नरसोबा यांच्या मूर्ती आहेत. दुसरा खांब सोन्या-चांदीने मढविलेला असून त्यावर छोटी विष्णुमूर्ती आहे. येथे पूर्व गरुडस्तंभ होता असे सांगतात. पुढे चौखांबी मंडप आहे. उत्तरेस देवाचे शेजघऱ आहे. नंतरची चौरस जागा ' कमान' नावाची असून त्यानंतर गर्भागार आहे. तेथे सिंहासनावरील विटेवर पांडुरंगाची दगडी मूर्ती असून तिची उंची एक मीटरपेक्षा किंचित जास्त आहे.\nCategories अन्य महत्त्वाची क्षेत्रे Post navigation\nशनीच्या साडेतीन पिठांपैकी एक असलेले व प्रभु श्रीरामचंद्रांच्या हस्ते स्थापलेले श्री शनिमंदिर\nउज्जैन येथील महर्षि सांदीपनि आश्रम \nओडिशा राज्यातील हिंदु संस्कृतीचा अद्भुत वारसा : श्री बिमलेश्वराचे झुकणारे मंदिर \nहिंदू जनजागृति समितिकी स्थापना ७ अक्टूबर २००२ को धर्मसंस्थापनाके लिए, अर्थात धर्मपर आधारित हिंदु राष्ट्रकी स्थापनाके लिए की गई उस समयसे आजतक इन १२ वर्षोंमें हिंदू जनजागृति समितिने धर्मशिक्षा, धर्मजागृति, राष्ट्ररक्षा, धर्मरक्षा एवं हिंदूसंगठन, इस पांचसूत्री उपक्रमको सफलतापूर्वक कार्यान्वित किया \nव्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल \nराष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा\nसण व राष्ट्रीय दिवस प्रश्नमंजुषा\nमुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे\nआदर्श पालक कसे व्हाल \nसण, धार्मिक उत्सव व व्रते\nसुभाषिते (अर्थासह ) (Subhashita)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.jointop-china.com/mr/", "date_download": "2020-08-07T21:22:58Z", "digest": "sha1:SATB7KPLER4HWT5YRCBLYSB3YQG4VOLV", "length": 5791, "nlines": 190, "source_domain": "www.jointop-china.com", "title": "योग चटई, बंगी trampoline, सॉकर ध्येय नेट - Jointop", "raw_content": "\nकोकराचे न कमावलेले कातडे अँड रबर योग चटई\nपू अँड रबर योग चटई\nअमेरिकेचा राष्ट्रीय खेळ निव्वळ\nउद्योग अनुभव 19 वर्षे\nफुझौ ज्युन्डिंग वेई इम्प. को. लिमिटेड, जॉइंटॉप चायना इंडस्ट्री को., एच. मध्ये लिमिटेड ही एक गट कंपनी आहे. कित्येक वर्षांपासून स्पोर्ट सिरीजमधील जॉइंटॉप ग्रुप प्रमुख. क्रिडाचे लक्ष्य, योगा चटई, ट्राम्पोलिन आणि काही क्रीडा उपकरणे यासह मुख्य उत्पादने.\nसानुकूल मुद्रण खटला ...\nसानुकूल नक्षीदार एल ...\nपॉप अप सॉकर आर निव्वळ\nयोग आणि पायलेट्स ...\nकॉर्क योग मॅट इको ...\nसर्व पहा आपल्याला आमची उत्पादने आवडत असतील तर नमुने घेण्यासाठी क्लिक करा\nआता आपल्या देशासाठी ही महत्वाची वेळ आहे ...\nजॉइंटॉप ऑफर योगा ब्लॉक, पीओई साहित्य, ...\nमध्ये देय प्राप्त करण्यापासून ऑर्डर प्रारंभ करा ...\nसीएनवाय सुट्टी लवकरच येत आहे\nजॉन्टॉप जा मधील आयएसपीओ म्युनिकमध्ये हजेरी लावेल ...\nआमच्या या बातमीपत्राचे वर्गणीदार व्हा:\nक्र .१8, बैहुआझोऊ रोड, पुशांग इंडस्ट्री एरिया, जिनशान, फुझू सिटी, फुजियान प्रांत, चीन, 000 35०००8\nपीव्हीसी योग चटई, TPE योग चटई, एनबीआर योग चटई , कॉर्क योग चटई, पु योग चटई , नवीन योग ब्लॉक ,\nटिपा - हॉट उत्पादने - साइटमॅप - मोजण्याच्या एककाचे संक्षिप्त रुप मोबाइल\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathi.com/events/makarsankrant/", "date_download": "2020-08-07T21:21:03Z", "digest": "sha1:2K72Z44Q45IWK7TXX4KDQCSL62ZUQY4U", "length": 4787, "nlines": 96, "source_domain": "www.marathi.com", "title": "संक्रांत | Marathi Kala Mandal", "raw_content": "\nमकर संक्रांत – 2020\nकार्यकारी समिती – 2020\nसंगीत वादन, नृत्य आणि गायन यांची श्रवणीय व प्रेक्षणीय जुगलबंदी\nवॉशिंग्टन डीसीच्या महाराष्ट्र कला मंडळातल्या रसिकांकरता येत्या संक्रांतीच्या कार्यक्रमाकरता सादर करत आहोत “जुगलबंदी” चा कार्यक्रम. संगीत, नृत्य आणि साहित्यातल्या विविध संदर्भातल्या, विविध प्रकारच्या जुगलबंदींचा नजराणा. हिंदी/मराठी गीतं, शास्त्रीय आणि लोकप्रिय बॉलीवूड संगीत, कथ्थक आणि भरतनाट्यम, भारतीय आणि पाश्चात्य वाद्यसंगीत यांचा अनोखा मेळ. शाळेत जात असलेल्या आपल्या काही गुणी कलाकारांचा समावेश. आपल्याच मराठी मंडळातल्या अनेक लहान-थोर गुणी कलाकारांनी सादर केलेला कार्यक्रम.\nशनिवार जानेवारी २5, 2020\nप्रमुख स्थानिक कलाकार :\nउत्तरा भावे, स्वाती कानिटकर, रुपाली भावे, शुभाषिश बॅनर्जी,\nलक्ष्मी स्वामीनाथन, सृष्टी चिने, दीपाली बापट, देव मंगरूळकर,\nदीप मंगरूळकर, मृण्मयी घैसास, तेजस टोपे, श्रेयस रवी,\nवरुण चिटणीस, आलाप कोहोजकर, सुनीत बापट, राधिका लोथे,\nबिपीन कावरे, विवेक गोरे, राहुल देशपांडे, विश्वनाथ हिरेमठ,\nअंजली मनोहर आणि इतर स्थानिक कलाकार.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/mumbai/cm-devendra-fadnavis-alloted-46-tmc-water-to-gujarat-says-mns-ex-mla-nitin-bhosale-59540.html", "date_download": "2020-08-07T21:03:12Z", "digest": "sha1:F4HOLJKXQKABCB6HDIO65PX27AHQOU2X", "length": 17935, "nlines": 188, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "महाराष्ट्राच्या हक्काचं 46 टीएमसी पाणी गुजरातला, मनसेच्या माजी आमदाराचा आरोप", "raw_content": "\nAir India Plane Skids | केरळमध्ये एअर इंडियाचं विमान रन वेवरुन घसरलं, विमानाचे दोन तुकडे, 17 जणांचा मृत्यू\nKerala Plane Crash | वडील सैन्यातील माजी ब्रिगेडियन, मोठा भाऊ कारगील युद्धात शहीद, कॅप्टन दीपक साठे यांच्यावर काळाचा घाला\nडॉ. आरती ठिक होतील, पिंपरी-चिंचवडमधील कोरोनाबाधित डॉक्टरच्या कुटुबियांना शरद पवारांचा फोन\nमहाराष्ट्राच्या हक्काचं 46 टीएमसी पाणी गुजरातला, मनसेच्या माजी आमदाराचा आरोप\nमुंबई : महाराष्ट्रात भीषण दुष्काळ असतानाही आपल्या हक्काचं 46 टीएमसी पाणी गुजरातला दिल्याचा आरोप मनसेचे नेते आणि माजी आमदार नितीन भोसले यांनी केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांना खुश करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सर्व करत असल्याचंही त्यांनी म्हटलंय. मुख्यमंत्र्यांकडे याबाबत कोणतंही उत्तर नसल्याचं ते म्हणाले. महाराष्ट्राचं पाणी गुजरातला देण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी जनतेला …\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nमुंबई : महाराष्ट्रात भीषण दुष्काळ असतानाही आपल्या हक्काचं 46 टीएमसी पाणी गुजरातला दिल्याचा आरोप मनसेचे नेते आणि माजी आमदार नितीन भोसले यांनी केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांना खुश करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सर्व करत असल्याचंही त्यांनी म्हटलंय. मुख्यमंत्र्यांकडे याबाबत कोणतंही उत्तर नसल्याचं ते म्हणाले.\nमहाराष्ट्राचं पाणी गुजरातला देण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी जनतेला खोटी माहिती दिल्याचा आरोप भोसले यांनी केला. राज्यातल्या 13 जिल्ह्या�� भीषण दुष्काळ आहे. पण या परिस्थितीतही हक्काचं पाणी गुजरातला दिलं जातंय. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार असताना कोणताही करार झाला नव्हता. मुख्यमंत्री जाहीर भाषणात खोटी माहिती देत आहेत, असा आरोपही नितीन भोसले यांनी केलाय.\nनितीन भोसले 13 दुष्काळी जिल्ह्यात पाणी यात्रा काढणार आहेत. गुजरातला जाणारं पाणी महाराष्ट्रासाठी साठवून परत वळवावं, अशी मागणी त्यांनी केली आहे. महाराष्ट्राच्या हक्काचं पाणी गुजरातला देऊन मोदी-शाह यांना खुश केलं जातंय. मुख्यमंत्र्यांशी अनेकदा बोलणं झालंय, पण आमच्याकडे पैसा नसल्याचं उत्तर ते देतात. केंद्र जेव्हा पैसा देईल तेव्हा आम्ही विचार करु, असं उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं नितीन भोसले यांनी सांगितलं.\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही मुख्यमंत्र्यांवर गुजरातला पाणी दिल्याचा आरोप केला होता. पण आघाडी सरकारच्या काळात अशोक चव्हाण हे मुख्यमंत्री असताना झालेला पाणी देण्याचा करार मी स्वतः रद्द केला, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं. पण मुख्यमंत्र्यांनी भरसभेत खोटी माहिती दिली, असा आरोप नितीन भोसले यांनी केलाय. यापूर्वी नितीन भोसले यांनी याविरोधात कोर्टात याचिकाही दाखल केली होती.\n‘एक थेंबही पाणी गुजरातला जाऊ देणार नाही’ ही राज्य सरकारची फक्त वलग्ना आहे. 1 एप्रिललाच गुजरातला पाणी सोडण्याचं प्रस्तावित करण्यात आल्याचं यापूर्वी भोसले म्हणाले होते. नार-पार, तापी, नर्मदा, दमनगंगा, पिंजाळ या नद्यांतून तब्बल 1330 दशलक्ष घन मीटर पाणी कच्छ आणि सौराष्ट्रकडे वळवण्याचा हा प्रस्ताव म्हणजे राज्यात पाण्याची कमतरता असतानाही लोकांच्या हक्काचं पाणी पळवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप नितीन भोसले यांनी केला होता.\nVIDEO : नितीन भोसले यांच्याशी बातचीत\nराज ठाकरेंएवढं मोदींचं कौतुक कोणी केलं नाही : सुधीर मुनगंटीवार\nफडणवीसांच्या काळातील आणखी एक निर्णय रद्द, उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत…\nभाजपाबद्दल द्वेष असल्यानं तीन पक्ष एकत्र, हिंमत असेल तर स्वतंत्र…\nVIDEO : फडणवीस 'पुन्हा' म्हणाले, 'मी पुन्हा येईन'\nयुती सरकारच्या काळात 66 हजार कोटींचा घोटाळा\nLIVE : 'तिन्ही पक्षांचं किमान समान कार्यक्रमाच्या आराखड्याला अंतिम रुप'\nLIVE : जनादेशाच्या अनादरामुळे राष्ट्रपती राजवट लागू झाली : सुधीर…\nराष्ट्रवादी नेत्यांची सिल्व्हर ओकवर शरद पवार���ंसोबत बैठक\nहॅलो, उद्धव म्हस्के बोलतोय, तुम्ही शब्द दिला होता...अजित पवारांना फोन,…\nएकनाथ खडसे यांनाही वाढीव वीज बिलाचा शॉक, एका महिन्याचं बिल…\nचंद्रपुरात वाघांची संख्या वाढल्याने नसबंदीचा विचार, सल्लागार मंडळाच्या बैठकीत अजब…\nकॅमेरा सेट करुन फेसबुक लाईव्ह, पंख्याला दोरी बांधून आत्महत्या\nवर्ध्याच्या ऑरगॅनिक मास्कला इंग्लंडमध्ये मागणी, साहेबांच्या तोंडावर सेंद्रिय कापसाचे मास्क\nSushant Singh case | CBI चौकशीचा प्रस्ताव केंद्राने स्वीकारला, कोर्टाकडून…\nPHOTO | पंतप्रधान मोदींनी प्रभू रामाला साष्टांग दंडवत घातला तो…\nतब्बल 27 वर्षे चप्पल न घालणारा कोल्हापूरचा कारसेवक, अनोखा पण…\nAir India Plane Skids | केरळमध्ये एअर इंडियाचं विमान रन वेवरुन घसरलं, विमानाचे दोन तुकडे, 17 जणांचा मृत्यू\nKerala Plane Crash | वडील सैन्यातील माजी ब्रिगेडियन, मोठा भाऊ कारगील युद्धात शहीद, कॅप्टन दीपक साठे यांच्यावर काळाचा घाला\nडॉ. आरती ठिक होतील, पिंपरी-चिंचवडमधील कोरोनाबाधित डॉक्टरच्या कुटुबियांना शरद पवारांचा फोन\n पायाला जखम असल्यास पावसाच्या पाण्यातून चालणे टाळा\nकुणालाही सोडणार नाही, पितळ उघडं पाडल्याशिवाय गप्प बसणार नाही : अविनाश जाधव\nAir India Plane Skids | केरळमध्ये एअर इंडियाचं विमान रन वेवरुन घसरलं, विमानाचे दोन तुकडे, 17 जणांचा मृत्यू\nKerala Plane Crash | वडील सैन्यातील माजी ब्रिगेडियन, मोठा भाऊ कारगील युद्धात शहीद, कॅप्टन दीपक साठे यांच्यावर काळाचा घाला\nडॉ. आरती ठिक होतील, पिंपरी-चिंचवडमधील कोरोनाबाधित डॉक्टरच्या कुटुबियांना शरद पवारांचा फोन\n पायाला जखम असल्यास पावसाच्या पाण्यातून चालणे टाळा\nडॉ. आरती ठिक होतील, पिंपरी-चिंचवडमधील कोरोनाबाधित डॉक्टरच्या कुटुबियांना शरद पवारांचा फोन\nCorona Vaccine | कोरोना लस 225 रुपयांना उपलब्ध होणार, सिरम इन्स्टिट्यूटचा बिल गेट्स फाऊंडेशनसोबत 10 कोटी डोसचा करार\n” जम्बो कोव्हिड सेंटरच्या पाहणीवेळी अजित पवारांची विचारणा\nPune Corona | पुणेकरांना दिलासा, कोरोना रुग्ण दुप्पटीचा कालावधी 33 दिवसांवर, मृत्यूदरही घसरला\nCrop Loan : राज्यातील 12 जिल्ह्यात 50 टक्क्यांपेक्षा कमी पीक कर्ज वाटप : सहकारमंत्री बाळासाहेब पाटील\nपुण्यातील गणेशोत्सवाची नियमावली ठरली, बाप्पाच्या मिरवणुकीसह ‘या’ गोष्टींना मनाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/ganeshutsav-news/loksatta-sarva-karyeshu-sarvada-donations-895422/", "date_download": "2020-08-07T22:04:57Z", "digest": "sha1:2IGBDU2EUKUXELPKZLOWL7LYX2TVQ4Q4", "length": 10351, "nlines": 202, "source_domain": "www.loksatta.com", "title": "दानयज्ञातील मदतरूपी समीधा | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nशार्कच्या पिल्लांच्या मासेमारीत वाढ\nसागरी किनारा मार्गचा भराव सुरक्षित\nसमाजातील विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या दहा संस्थांची ओळख ‘लोकसत्ता’ने गणेशोत्सवाच्या मंगलपर्वात ‘सर्वकार्येषु सर्वदा’ या उपक्रमाच्या माध्यमातून वाचकांना करून दिली.\nसमाजातील विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या दहा संस्थांची ओळख ‘लोकसत्ता’ने गणेशोत्सवाच्या मंगलपर्वात ‘सर्वकार्येषु सर्वदा’ या उपक्रमाच्या माध्यमातून वाचकांना करून दिली. सालाबादप्रमाणे यंदाही वाचकांनी ‘लोकसत्ता’च्या या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला. ‘लोकसत्ता’च्या राज्यभरातील कार्यालयांत मदतीचे धनादेश जमा होऊ लागले आहेत. दानयज्ञातील मदतरूपी समीधांची यादी आजपासून सादर करीत आहोत..\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nमोजक्या विचारवंतांच्या कृतीचा निषेध करावासा वाटतो\nसेवाव्रतींच्या स्नेहमीलनाने ‘सर्वकार्येषु सर्वदा’ दानयज्ञाच्या पाचव्या पर्वाची आज सांगता\n‘लोकसत्ता सर्वकार्येषु सर्वदा’ : दानयज्ञाचा सांगता सोहळा ३ नोव्हेंबरला\nसुशांतच्या मृत्यूपूर्वी काही दिवस आधी रियाने मुंबईत घेतले दोन आलिशान फ्लॅट्स\nश्रुती मोदी आहे तरी कोण सुशांतच्या मृत्यूप्रकरणी CBI ने तिच्या विरोधात दाखल केला गुन्हा\nसुशांत सिंहच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे देण्यास रिया चक्रवर्तीचा विरोध, म्हणाली...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल शंकुतला देवींनी मृत्यूआधी केलेली 'ती' भविष्यवाणी ठरली खरी\nसोनू सूदच्या मदतीचा ओघ कायम; रशियात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना केलं एअरलिफ्ट\nराज्यातील ग्रामीण भागांमधील करोना प्रादुर्भाव चिंताजनक\nकंपनी सेक्रेटरी प्रवेश परीक्षा ऑनलाइन\nदेशात २४ तासांत ६२,५३८ रुग्ण\nमुंबईतील ७७ टक्के रुग्ण करोनामुक्त\nमशिदीच्या पायाभरणीस जाणार नाही - आदित्यनाथ\nवकील तूर्त अत्यावश्यक सेवेत नाहीत\nऑनलाइन वर्गाना प्राध्यापकांचा विरोध\nतंत्रशिक्षण पदविका प्रवेशप्रक्रिया सोमवार���ासून\nमुंबईतील मॉल्समध्ये ‘आरोग्य सेतू’ची ग्राहकांवर सक्ती\nयूपीएससी गुणवंताशी सोमवारी संवाद\n1 रात्रीच्या मानाच्या गणेशांच्या मिरवणुका दिमाखात\n2 धक्काबुक्की अन् कुचंबणा.. त्यांच्यासाठी नेहमीचीच\n3 राजकीय घोषवाक्याच्या साक्षीने श्रींचे विसर्जन\nअजित पवार मनसे नगरसेवकावर भडकले; म्हणाले, \"आमचे चार मंत्री करोना पॉझिटिव्ह आलेत\"X", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/pune-news/congress-based-on-mahatma-gandhi-thought-1066539/", "date_download": "2020-08-07T22:29:14Z", "digest": "sha1:AICZGSQY3BHTE5BLQTKICDMBYOIKXZD4", "length": 14259, "nlines": 214, "source_domain": "www.loksatta.com", "title": "महात्मा गांधीच्या शिकवणीप्रमाणेच काँग्रेसच्या विजयाचा पाया घातला जाईल | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nशार्कच्या पिल्लांच्या मासेमारीत वाढ\nसागरी किनारा मार्गचा भराव सुरक्षित\nमहात्मा गांधीच्या शिकवणीप्रमाणेच काँग्रेसच्या विजयाचा पाया घातला जाईल\nमहात्मा गांधीच्या शिकवणीप्रमाणेच काँग्रेसच्या विजयाचा पाया घातला जाईल\nउक्तीप्रमाणे कृती हा महात्मा गांधींचा संदेश अनुसरला तरच भविष्यात काँग्रेसच्या विजयाचा पाया घातला जाईल, असे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी\nउक्तीप्रमाणे कृती हा महात्मा गांधींचा संदेश अनुसरला तरच भविष्यात काँग्रेसच्या विजयाचा पाया घातला जाईल, असे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केले. पुण्यातील काँग्रेस भवनच्या अमृतमहोत्सव कार्यक्रमात ते बोलत होते.\nमहात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला राणे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. या वेळी प्रा. विकास देशपांडे यांनी संपादित केलेल्या ‘प्रिय बापू’ या स्मरणिकेचे राणे यांच्या हस्ते प्रकाशन झाले. या वेळी अखिल भारतीय काँग्रेसच चिटणीस शौराज वाल्मीकी, महाराष्ट्र प्रदेश सहप्रभारी बालाराम बच्चन, डॉ. विश्वजित कदम, शहर अध्यक्ष अॅड. अभय छाजेड, उल्हास पवार आदी उपस्थित होते. गांधींच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या विचार दर्शनावर आधारित असलेल्या नऊ चित्ररथांची ‘महात्मा गाधी विचार दर्शन’ अभिवादन यात्रा काढण्यात आली.\nनिवडणुकांमध्ये पराजय का झाला, याबद्दल नेत्यांबरोबरच कार्यकर्त्यांनी कठोर आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी नव्य��� जोमाने प्रयत्नशील राहावे, असा सल्लाही या वेळी राणे यांनी कार्यकर्त्यांना दिला. छाजेड यांनी या वेळी गांधींजी दक्षिण आफ्रिकेतून परतले त्या घटनेचा शतकमहोत्सव आणि नामदार गोखले स्मृती कार्यक्रमाचा आढावा घेतला.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nमी शिवसेना सोडेन असं कधीच वाटलं नव्हतं- नारायण राणे\nज्योतिरादित्य शिंदेंनी काँग्रेस का सोडली राहुल गांधींनी सांगितलं ‘हे’ खरं कारण\nकाँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी रुग्णालयात दाखल\n“देशात ‘अमर,अकबर, अँथनी’ एकत्र राहू नयेत असे भाजपाला वाटते”\nशाब्दिक ‘वॉर’ : भाजपाध्यक्ष नड्डा म्हणाले, प्रिय डॉ. सिंग-काँग्रेस… सुधरा अजूनही वेळ गेलेली नाही\nसुशांतच्या मृत्यूपूर्वी काही दिवस आधी रियाने मुंबईत घेतले दोन आलिशान फ्लॅट्स\nश्रुती मोदी आहे तरी कोण सुशांतच्या मृत्यूप्रकरणी CBI ने तिच्या विरोधात दाखल केला गुन्हा\nसुशांत सिंहच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे देण्यास रिया चक्रवर्तीचा विरोध, म्हणाली...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल शंकुतला देवींनी मृत्यूआधी केलेली 'ती' भविष्यवाणी ठरली खरी\nसोनू सूदच्या मदतीचा ओघ कायम; रशियात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना केलं एअरलिफ्ट\nराज्यातील ग्रामीण भागांमधील करोना प्रादुर्भाव चिंताजनक\nकंपनी सेक्रेटरी प्रवेश परीक्षा ऑनलाइन\nदेशात २४ तासांत ६२,५३८ रुग्ण\nमुंबईतील ७७ टक्के रुग्ण करोनामुक्त\nमशिदीच्या पायाभरणीस जाणार नाही - आदित्यनाथ\nवकील तूर्त अत्यावश्यक सेवेत नाहीत\nऑनलाइन वर्गाना प्राध्यापकांचा विरोध\nतंत्रशिक्षण पदविका प्रवेशप्रक्रिया सोमवारपासून\nमुंबईतील मॉल्समध्ये ‘आरोग्य सेतू’ची ग्राहकांवर सक्ती\nयूपीएससी गुणवंताशी सोमवारी संवाद\n1 पोलिसांच्या ताब्यातील जीपचालकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू\n2 कलाकारांशिवाय नाटककाराला अर्थच उरत नाही\n3 सात-बाराचे ई-उतारे मिळण्यास आजपासून सुरुवात\nअजित पवार मनसे नगरसेवकावर भडकले; म्हणाले, \"आमचे चार मंत्री करोना पॉझिटिव्ह आलेत\"X\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nअजित पवार मनसे नगरसेवकावर भडकले; म्हणाले, “आमचे चार मंत्री करोना पॉझिटिव्ह आलेत”\nअवघ्या काही रुपयांमध्ये मिळणार करोनावरची लस, सिरम इन्स्टिट्युटने जाहीर केली किंमत\nअन् अजित पवारांनी मराठी कामगारांची केली विचारपूस\nउद्योजक घडवण्यासाठी विद्यापीठात अभ्यासक्रम\nपोलिसांच्या वेशातील चोरटय़ांकडून सराफी दुकानात गोळीबार\nप्रवाशांनी पाठ फिरविल्याने रिक्षातून पार्सल सेवेचा प्रस्ताव\nप्राथमिक शिक्षकांच्या बदल्या रद्द, विनंती केली तरच बदलीचे निर्देश", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/india-news/parliament-winter-session-live-updates-sharad-pawar-to-meet-pm-modi-to-discuss-farmer-issue/articleshow/72136195.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article4", "date_download": "2020-08-07T21:19:56Z", "digest": "sha1:HZ6NFH5PHVOCTVK2QTKDZWPVZIR3TJHW", "length": 14175, "nlines": 118, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nLive संसद अधिवेशन: एनआरसी प्रक्रिया देशभरात लागू करणार: गृहमंत्री अमित शहा\nनरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातले दुसरे अधिवेशन सोमवारपासून सुरू झालं आहे. कलम ३७० रद्द केल्यानंतरची जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती, आर्थिक मंदीसदृश परिस्थिती, बेरोजगारी हे मुद्दे विरोधकांच्या अजेंड्यावर आहेत. गांधी कुटुंबीयांची एसपीजी सुरक्षा काढल्याचा मुद्दाही अधिवेशनात गाजत आहे. या सर्व घडामोडींचे अपडेट्स...\nनवी दिल्ली: नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातले दुसरे अधिवेशन सोमवारपासून सुरू झालं आहे. कलम ३७० रद्द केल्यानंतरची जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती, आर्थिक मंदीसदृश परिस्थिती, बेरोजगारी हे मुद्दे विरोधकांच्या अजेंड्यावर आहेत. गांधी कुटुंबीयांची एसपीजी सुरक्षा काढल्याचा मुद्दाही अधिवेशनात गाजत आहे. या सर्व घडामोडींचे अपडेट्स...\n>> दिल्ली: एनआरसी प्रक्रिया देशभरात लागू करणार; गृहमंत्री अमित शहा यांची राज्यसभेत माहिती\n>> आसनव्यवस्थेत बदल केल्याबद्दल संजय राऊत यांचं राज्यसभा सभापती व्यंकय्या नायडू यांना पत्र\n>> राज्यसभेच्या चेंबरमधील आसनव्यवस्थेत बदल, शिवसेनेचे खासदार संजय राऊत तिसऱ्या रांगेतून थेट पाचव्या रांगेत\n>>दिल्ली: राज्यसभेचे कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब\n>> गोळीबारात एकाचाही मृत्यू नाही; दगडफेकींच्या घटनेतही घट: अमित शहा\n>> का��्मीरमधील आरोग्यसेवा सुरळीत; औषधांचा साठा उपलब्ध:अमित शहा\n>> काश्मीरमधलं जनजीवन पूर्ववत झालंय: अमित शहा\n>> काश्मीर खोऱ्यात लवकरात लवकर इंटरनेट सेवा सुरू होणार: अमित शहा\n>>काश्मीरमधील कलम ३७० हटवून १०० दिवस पूर्ण: अमित शहा\n>>राज्यसभेत काश्मीरच्या मुद्द्यावर चर्चा सुरू\n>>गृहमंत्री अमित शहा संसदेत पोहोचले\n>> गांधी कुटुंबियांची सुरक्षा हटवण्यामागे कोणताही राजकीय हेतू नाही ; एसपीजी सुरक्षेवरून भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जेपी नड्डा यांचे स्पष्टीकरण\n>>महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवटीचा अहवाल राज्यसभेत सादर\n>>देशभरातील धान खरेदीच्या मुद्द्यावरून कॉंग्रेसकडून लोकसभेत स्थगन प्रस्ताव दाखल\n>>काश्मीरमधील टेलिकॉम ब्लॅकआउटच्या मुद्यावरून टीएमसीकडून लोकसभेत स्थगन प्रस्ताव दाखल\n>>सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची एसपीजी सुरक्षा काढुन घेण्यात आल्याच्या मुद्यावर अमित शहा बोलण्याची शक्यता\n>> शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर पवार-मोदी भेटणार; संसद भवनात दुपारी १२ वाजता पवार-मोदींच्या भेटीची शक्यता\n>> राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्याची शक्यता\n>> संसद अधिवेशनाचा आज तिसरा दिवस\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\nसुशांत सिंह मृत्यू : सीबीआयकडून रियासह सहा जणांविरोधात ...\nराम मंदिर भूमिपूजनापूर्वी अखेर अडवाणींनी सोडले मौन, म्ह...\nबाबरी जिंदा है, असुदुद्दीन ओवैसींचं ट्विट...\nमहाराष्ट्राच्या प्रश्नावर सोनिया गांधींचं 'नो कमेंट्स' महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nसुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी रिया चक्रवर्तीला अटक होणार\n'संयुक्त राष्ट्रा'च्या गाडीतील आक्षेपार्ह सेक्स व्हिडिओ व्हायरल\nहरयाणा: सेक्स रॅकेट उघडकीस\nमार्क्ससाठी सेक्स घोटाळा: विरोधकांची CBI चौकशीची मागणी\nऔरंगाबादमध्ये जीवाची बाजी लावून तरुणांनी वाचवले बुडणाऱ्या तरुणाचे प्राण\nराफेल विमाने भारतात दाखल, नौदलाकडून स्वागत\nLive: कोल्हापूरात दिवसभरात २४० करोना बाधित रुग्ण आढळले\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\nदेशकेरळमध्ये भीषण विमान अप��ात; दोन पायलटसह १४ जण ठार\nमुंबईरिया चक्रवर्तीची ८ तास चौकशी; कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता\nजळगावजळगावचं टेन्शन वाढलं; करोनाबाधितांचा 'हा' आकडा धोक्याचा\nमुंबईराज्यात महावीजबिल घोटाळा; सरकारवर भाजपचा 'हा' गंभीर आरोप\nदेश'पावसामुळे धावपट्टीचा अंदाज न आल्याने विमानाला अपघात'\nनागपूरनागपुरातील करोनाचा 'हा' आकडा चिंता वाढवणारा\nदेशकुठल्याही स्थितीसाठी सज्ज राहा, लष्कर प्रमुखांचे आदेश\nविज्ञान-तंत्रज्ञानइंडियन ब्रँड Shinco चे ३ जबरदस्त टीव्ही लाँच, जाणून घ्या किंमत-फीचर्स\nरिलेशनशिपभावाच्या संगतीत बहिण बनू शकते एक चांगली व्यक्ती, आम्ही नाही विज्ञान म्हणतंय हे\nमोबाइलसर्वात जास्त विकला जाणारा अँड्रॉयड फोन झाला स्वस्त; नवी किंमत पाहा\nकार-बाइककिआ सॉनेटपासून टाटा HBX पर्यंत, ऑगस्टमध्ये या ४ कार येताहेत\nधार्मिकश्रीकृष्ण नीती: 'हे' ११ निर्णय ठरले महाभारताचे टर्निंग पॉइंट; वाचा\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A4%AF%E0%A4%BE/16", "date_download": "2020-08-07T22:08:05Z", "digest": "sha1:ZFN3QBAHMOF4GZBHM2QLKY6GRCQ7CXQZ", "length": 5162, "nlines": 84, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nरेपोसंबंधी निर्देशावर गुंतवणूकदार नाराज\nपेट्रोल दरवाढीचे नव्याने संकेत\nफ्लॉवर, पावटा, घेवडा स्वस्त\nभाजप सरकारनं अर्थव्यवस्था पंक्चर केली: प्रियांका गांधी\nअस्से सण सुरेख बाई...\nअर्थव्यवस्था एक लाख कोटी डॉलरपर्यंत नेऊ\n...अन्यथा मंत्र्यांना फिरू देणार नाही\nमहिला बचत गटांकडून पूरग्रस्तांना मदत\nएसटी कामगार सेनेची निदर्शने\nप्रवासी निधीचे नाव का बदलले\nप्रवासी निधीचे नाव का बदलले\nआरबीआयकडील साचलेला पैसा मुख्य प्रवाहात\nमहापौर – आयुक्तांमध्ये बिनसले\nजुन्यांच्या जाण्याने, नव्यांना संधी\nसकारात्मक संकेत निर्देशांकाच्या पथ्यावर\nगणेश मंडळांना एकच वीजदर\nलिंबाखालचा वडापाव त�� छोटू कोल्हापुरी व्हाया बेक्कार वडा\nगणेश मंडळांना सवलतीच्या दरात वीज\nगणेश मंडळांना सवलतीच्या दरात वीज\nगणेश मंडळांना सवलतीत वीजपुरवठा\nथकबाकी असूनही शेतकऱ्यांची वीज सुरू\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/delhi-police-recruitment/", "date_download": "2020-08-07T20:44:43Z", "digest": "sha1:SUZYNX4CQ5OKPOHXYMHQ2JNG6ORAXUCW", "length": 15368, "nlines": 152, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Delhi Police Recruitment 2020 - 649 Head Constable Posts", "raw_content": "\n(ACTREC) टाटा स्मारक केंद्राच्या ACTREC मध्ये 145+जागांसाठी भरती [मुदतवाढ] IBPS मार्फत 'प्रोबेशनरी ऑफिसर/मॅनेजमेंट ट्रेनी' पदांच्या 1417 जागांसाठी भरती (AIIMS) अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत 3803 जागांसाठी भरती (MAHA TET) महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2019 निकाल (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2020 (NSC) राष्ट्रीय बियाणे महामंडळात 220 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (UPSC CDS) UPSC मार्फत संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (CDS- II) 2020 (NCL) नॉर्थर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये 1007 जागांसाठी भरती (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘कॉन्स्टेबल’ पदाच्या 5846 जागांसाठी मेगा भरती (ITI) औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रवेश प्रक्रिया 2020-21 (NBE) राष्ट्रीय परीक्षा मंडळात 90 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (SEBI) सिक्युरिटीज् & एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया मध्ये 147 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (VVCMC) वसई विरार शहर महानगरपालिकेत 168 जागांसाठी भरती (Indian Army) भारतीय सैन्य भरती 2020 महाराष्ट्र SSC -10 वी निकाल 2020 - SSC Result (ONGC) तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात अप्रेंटिस पदांच्या 4182 जागांसाठी भरती (AAI) भारतीय विमानतळ प्राधिकरणात 180 जागांसाठी भरती (SBI CBO) भारतीय स्टेट बँकेत CBO पदाच्या 3850 जागांसाठी भरती (NIRDPR) राष्ट्रीय ग्रामीण विकास व पंचायती राज संस्थेत 510 जागांसाठी भरती (CRPF) केंद्रीय राखीव पोलीस दलात 789 जागांसाठी भरती (BMC) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 245 जागांसाठी भरती (NMMC) नवी मुंबई महानगरपालिकेत 5543 जागांसाठी भरती (UCIL) युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये 136 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (DRDO) संरक्षण संशोधन व विकास संघटनेत 311 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (NTPC) नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये 275 जागांसाठी भरती (NIRRH) राष्ट्रीय प्रजनन आरोग���य संशोधन संस्थेत विविध पदांची भरती (RCFL) राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लि. मध्ये 393 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (MMRDA) मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत मेगा भरती 2020 (MMRC) मुंबई मेट्रो रेल्वेत 5637 जागांसाठी मेगा भरती\nवर्तमान भरती: 2020 | प्रवेशपत्र | निकाल\n(Delhi Police) दिल्ली पोलीस दलात 649 जागांसाठी भरती\nपदाचे नाव & तपशील:\nपदाचे नाव पद संख्या\nहेड कॉन्स्टेबल [असिस्टंट वायरलेस ऑपरेटर/टेली-प्रिंटर ऑपरेटर (AWO/TPO)] पुरुष 392+43\nशैक्षणिक पात्रता: विज्ञान & गणित विषयांसह 10+2 (Senior Secondary) किंवा NTC (मेकॅनिक-कम-ऑपरेटर इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन सिस्टिम)\nवयाची अट: 01 जुलै 2019 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]\nOnline अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 जानेवारी 2020\n554 जागांसाठी भरती (Click Here)\nपदाचे नाव & तपशील:\nपदाचे नाव पद संख्या\nहेड कॉन्स्टेबल (Ministerial) पुरुष 372\nशैक्षणिक पात्रता: (i) 12वी उत्तीर्ण (ii) इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 25 श.प्र.मि.\nवयाची अट: 01 जुलै 2019 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]\nOnline अर्ज करण्याची शेवटची तारीख: 13 नोव्हेंबर 2019\n(NHB) राष्ट्रीय गृहनिर्माण बँक भरती 2020\n(ACTREC) टाटा स्मारक केंद्राच्या ACTREC मध्ये 145+जागांसाठी भरती [मुदतवाढ]\n(AIIMS) अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत 3803 जागांसाठी भरती\n(ECIL) इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती 2020\nIBPS मार्फत ‘प्रोबेशनरी ऑफिसर/मॅनेजमेंट ट्रेनी’ पदांच्या 1417 जागांसाठी भरती\n(NSC) राष्ट्रीय बियाणे महामंडळात 220 जागांसाठी भरती [मुदतवाढ]\n(CB Pune) पुणे कॅन्टोनमेंट बोर्डात 52 जागांसाठी भरती\n(UPSC CDS) UPSC मार्फत संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (CDS- II) 2020\n» IBPS मार्फत ‘प्रोबेशनरी ऑफिसर/मॅनेजमेंट ट्रेनी’ पदांच्या 1417 जागांसाठी भरती\n» (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘कॉन्स्टेबल’ पदाच्या 5846 जागांसाठी मेगा भरती\n» (AIIMS) अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत 3803 जागांसाठी भरती\n» (SBI CBO) भारतीय स्टेट बँकेत CBO पदाच्या 3850 जागांसाठी भरती\n» (CRPF) केंद्रीय राखीव पोलीस दलात 789 जागांसाठी भरती\n» (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2020\n» (NSC) राष्ट्रीय बियाणे महामंडळात 220 जागांसाठी भरती\n» (MMRC) मुंबई मेट्रो रेल्वेत 5637 जागांसाठी मेगा भरती\n» (MMRDA) मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात 16726 जागांसाठी मेगा भरती\n» (NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात मेगा भरती\n» (MPSC) सहायक मोटार वा���न निरीक्षक पूर्व परीक्षा-2020 प्रवेशपत्र\n» (Vizag Steel) राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड- 188 मॅनेजमेंट ट्रेनी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (IAF) भारतीय हवाई दल एयरमन (ग्रुप X & Y - 01/2021) प्रवेशपत्र\n» (MAHA TET) महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा- 2019 अंतरिम निकाल\n» (UPSC Civil Service) नागरी सेवा (मुख्य) परीक्षा 2019 अंतिम निकाल\n» MPSC सुधारित वेळापत्रक\n» CBSE 10वी/12वी परीक्षांचे वेळापत्रक\n» JEE, NEET परीक्षा जुलै-ऑगस्ट होणार \nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-complete-inspection-solapur-district-two-days-guardian-minister-deshmukh?page=1", "date_download": "2020-08-07T21:18:33Z", "digest": "sha1:PL2WC3RGV7FOTOJKY3DMVEWAF7IAVX2F", "length": 16484, "nlines": 161, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in marathi, Complete the inspection in Solapur district in two days: Guardian Minister Deshmukh | Page 2 ||| Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसोलापूर जिल्ह्यातील पंचनामे दोन दिवसांत पूर्ण करा : पालकमंत्री देशमुख\nसोलापूर जिल्ह्यातील पंचनामे दोन दिवसांत पूर्ण करा : पालकमंत्री देशमुख\nशुक्रवार, 8 नोव्हेंबर 2019\nसोलापूर : ‘‘पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे दोन दिवसांत पूर्ण करा’’, अशा सूचना पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी दिल्या.\nपालकमंत्री देशमुख यांनी जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील वीट, कोर्टी, केत्तुर -१, पारेवाडी व कात्रज या भागांतील नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन, संबंधित शेतकऱ्यांकडून नुकसानीची माहिती घेतली. या वेळी आमदार संजय शिंदे, माजी आमदार जयंवतराव जगताप, तहसीलदार समीर माने, गटविकास अधिकारी श्रीकांत खरात आदींची प्रमुख उपस्थिती होती.\nसोलापूर : ‘‘पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे दोन दिवसांत पूर्ण करा’’, अशा सूचना पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी दिल्या.\nपालकमंत्री देशमुख यांनी जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील वीट, कोर्टी, केत्तुर -१, पारेवाडी व कात्रज या भागांतील नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन, संबंधित शेतकऱ्यांकडून नुकसानीची माहिती घेतली. या वेळी आमदार संजय शिंदे, माजी आमदार जयंवतराव जगताप, तहसीलदार समीर माने, गटविकास अधिकारी श्रीकांत खरात आदींची प्रमुख उपस्थिती होती.\nनुकसानीचे पंचनामे तत्काळ करून एकही शेतकरी शासनाच्या अनुदानापासून वंचित राहणार नाही, अशी दक्षता घेण्याच्या सूचना देशमुख यांनी तहसीलदार समीर माने यांना दिल्या. विविध ठिकाणी नुकसानग्रस्त पिकांची पाहाणी केली. तेथील शेतकऱ्यांबरोबर चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. शेतकऱ्यांनी नुकसान झालेल्या शेतीबाबतची आवश्यक कागदपत्रे कृषी सहायक, तलाठी आणि ग्रामसेवक यांच्याकडे द्यावेत, असे आवाहनही पालकमंत्री देशमुख यांनी केले. या वेळी विविध गावांतील शेतकऱ्यांकडून त्यानी निवेदने स्वीकारली.\nमोहोळ तालुक्यातही मोठे नुकसान\nपालकमंत्री देशमुख यांनी मोहोळ तालुक्यातील कामती (खुर्द) व कुरुल या भागांतील नुकसानग्रस्त पिकांचीही पाहणी केली. त्यांनी शेतकऱ्यांकडून नुकसानीची माहिती घेतली. या वेळी जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम विभागाचे सभापती विजयराज डोंगरे, जिल्हा परिषद सदस्या शैलजा गोडसे, उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती श्रीशैल नरोळे, प्रांताधिकारी सचिन ढोले आदी उपस्थित होते. नुकसानीचे पंचनामे तत्काळ करावे, नुकसान झालेल्या पिकांची छायाचित्रे जिओ टॅगिंगसह काढून ठेवावी, अशा सूचना पालकमंत्र्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना दिल्या.\nसोलापूर पूर floods विजयकुमार आमदार संजय शिंदे तहसीलदार शेती farming जिल्हा परिषद विजयराज उत्पन्न बाजार समिती agriculture market committee\nनाशिक जिल्ह्यात धरणांच्या पाणलोट क्षेत्रात...\nनाशिक : जिल्ह्यात मोठे ७, तर मध्यम १७ असे एकूण २३ प्रकल्प आहेत.\nजालना जिल्ह्यातील दोन मंडळांत जोरदार पाऊस\nऔरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात गुरुवारी (ता.\nपावसाळी वातावरणामध्ये येणाऱ्या अडचणींवरील...\nसध्या द्राक्ष लागवडीखालील सर्वच भागात बऱ्यापैकी पाऊस झाला.\nबळीराजा चेतना अभियान बंद करण्याचा निर्णय\nमुंबई : विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यात बळीराजा चेतना योजनेला अपयश आले\nबार्शीतील ४३ हजार शेतकरी दुष्काळ निधीपासून वंचितच\nमराठवाड्यात खरी�� ज्वारीची ३७ टक्के पेरणीऔरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात...\nशाश्वत शेती उत्पादनासाठी मातीतील जिवाणू...स्थानिक झाडे झुडुपांच्या मुळाच्या परिसरातील...\nभुसावळमध्ये १५ हजार हेक्टरवर कपाशीभुसावळ, जि.जळगाव : गतवर्षी अतिवृष्टीमुळे...\nपुणे जिल्ह्यात जोरदार श्रावण सरी पुणे ः दोन ते तीन दिवसांपासून पुणे जिल्ह्याच्या...\nनांदेड जिल्ह्यात दोन लाख शेतकरी...नांदेड : जिल्ह्यातील बॅंका जुन्या कर्जदार...\nखानदेशात खतांची मागणी घटली जळगाव : खानदेशात मागील आठवड्यात खत टंचाईची तक्रार...\nसोयाबीनवरील किडीप्रश्‍नी योग्य वेळी...परभणी : ‘‘सोयाबीन हे कपाशी एवढेच राज्यातील...\nनियमांचे पालन करुन गणेशोत्सव साजरा करा...नाशिक : ‘‘आगामी काळातील गणेशोत्सव साजरा करताना...\nकोल्हापुरात दमदार पावसामुळे नद्यांनी...कोल्हापूर ः जिल्ह्यात बुधवारी (ता. ५) पावसाचा जोर...\nसोलापूर जिल्ह्यात पीककर्जातून ९८४...सोलापूर ः जिल्ह्यासाठी यंदाच्या खरीप...\nयेऊलखेड शिवारात शेकडो एकरांतील पीक...बुलडाणा ः जिल्ह्यात शेगाव तालुक्यात सोयाबीनचे पीक...\nयुरियाच्या मुद्यावरून अकोला जिल्हा...अकोला ः जिल्ह्यात युरियाची ग्रामीण भागात तीव्र...\nउसामध्ये पोक्का बोईंग, शेंडाकूज रोगाचा...सध्या पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा विभागात...\nनाशिकमध्ये वांगी प्रतिक्विंटल १००० ते...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nसिंधुदुर्गात पूरस्थिती, जनजीवन विस्कळीत सिंधुदुर्ग ः जिल्ह्यात गेल्या दोन ते तीन...\nमाजी मंत्री अनिल राठोड यांचे निधननगर, : नगर शहराचे माजी आमदार, तत्कालीन युती...\nमाजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील...लातूर : काँग्रेसचे जेष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री...\nपरभणी जिल्ह्यात तीन लाख ७२ हजार हेक्टर...परभणी : ‘‘पंतप्रधान पिकविमा योजनेअंतर्गंत...\nलातूर विभागात विम्याचे २१ लाख हेक्टर...उस्मानाबाद : लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी,...\n'रासाका' लवकर सुरू करा, शेतकऱ्यांची...नाशिक : गेल्या काही दिवसांपासून निफाड...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://satsangdhara.net/hansa/ved-adh-saar-02.htm", "date_download": "2020-08-07T21:21:30Z", "digest": "sha1:6VGCKXBP5NGM3F7KL7DNDGLJDB3WYQFY", "length": 11192, "nlines": 114, "source_domain": "satsangdhara.net", "title": " सत्संगधारा - श्रीहंसराजस्वामीकृत - वेदेश्वरी - अध्याय दुसरा", "raw_content": "\nमनाचे श्लोक - विवरण\n॥ श्रीहंसराज स्वामी कृत ॥\n॥ अध्याय सार - अध्याय दुसरा ॥\nया अध्यायात ’अध्यात्म रामायण’ रूपकाचे रूपाने आले आहे. रावणाने सीता हरून नेली. रामांना माहीत आहे की खरी सीता अग्नीत ठेवली आहे. छाया सीतेचे हरण झाले आहे, पण वरवर शोक करीत आहेत. रावण वधार्थच अवतार घेतला होता, म्हणून खरे तर काळजीच नव्हती. शिवाय सीता तर निरंतर सन्निधच होती. येथे अज्ञान = भवसागर, रावण = अहंकार, देह = लंकापुरी, राम = प्रत्यगात्मा ब्रह्म, सीता = स्वात्मनिष्ठ स्वानुभूति, आणि इंद्रजितादि = कामक्रोधादि असे स्पष्टीकरण केले आहे.\nश्रीरामांचे सान्त्वन करण्यास अगस्ति आले. त्यांनी उपदेश केला. त्याचे सार असे की, स्त्री कोणास म्हणतोस, देहास का आत्म्यास देह पंचभौतिक - तेव्हां तेथे ’मी’ ’माझे’ असंभव. आत्मा तर पूर्ण निर्लेप, सच्चिदानंदस्वरूप. म्हणजे सुख-दुःख हे अज्ञानाने आरोपित असते. जीवाने देह सोडला की जाळला, पुरला, पशु-पक्ष्यांनी खाल्ला तरी त्यास काहीच कळत नाही. देह सुंदर वाटतो पण मांसमय शरीर दुर्गंधीचे कुंडच जाणावे, आणि विवेकी पुरुषाने दोषदृष्टीनेच पहावे. पुरीचा ईश तो पुरुष. आत्मा स्त्री, पुरुष, नपुंसक यांपैकी कांहीच नाही. ’अमूर्त पुरुष पूर्ण एक देह पंचभौतिक - तेव्हां तेथे ’मी’ ’माझे’ असंभव. आत्मा तर पूर्ण निर्लेप, सच्चिदानंदस्वरूप. म्हणजे सुख-दुःख हे अज्ञानाने आरोपित असते. जीवाने देह सोडला की जाळला, पुरला, पशु-पक्ष्यांनी खाल्ला तरी त्यास काहीच कळत नाही. देह सुंदर वाटतो पण मांसमय शरीर दुर्गंधीचे कुंडच जाणावे, आणि विवेकी पुरुषाने दोषदृष्टीनेच पहावे. पुरीचा ईश तो पुरुष. आत्मा स्त्री, पुरुष, नपुंसक यांपैकी कांहीच नाही. ’अमूर्त पुरुष पूर्ण एक द्रष्टा जीवविता देहा ॥’ (८८) देह मरण पावला तरी आत्मा मरत नाही. ब्रह्मात्म अभेदता संचली असल्याने ’कैचा राघव कैची सीता द्रष्टा जीवविता देहा ॥’ (८८) देह मरण पावला तरी आत्मा मरत नाही. ब्रह्मात्म अभेदता संचली असल्याने ’कैचा राघव कैची सीता कैचा रावण कोणे नेली ॥’. राम म्हणतात स्वस्वानुभव कुबेराकरितां नरतनु लंका निर्माण केली, पण त्यास घालवून अहंकार रावण तेथे येऊन राहिला आहे.\nश्रीरामांनी प्रश्न केला की मग सुखदुःखाचा भोक्ता कोण हे जर काहीच नाही म्हणता तर बंधमोक्षादि व्यवस्थ कशी हे जर काहीच नाही म्हणता तर बंधमोक्षादि व्यवस्थ कशी गुरु, शास्त्र यांचे प्रयोजन काय गुरु, शास्त्र यांचे प्रयोजन काय अगस्ति सांगतात, शाम्भवी माया दुर्ज्ञेय आहे, ज्ञात्यासह सर्व जगास ती मोहविते. केवळ ’सत्यज्ञान आनंदघन अगस्ति सांगतात, शाम्भवी माया दुर्ज्ञेय आहे, ज्ञात्यासह सर्व जगास ती मोहविते. केवळ ’सत्यज्ञान आनंदघन हेच शंभूचे निजरूप पूर्ण ॥’ मायेने भुलविल्यामुळे अंगी ब्रह्म असून मीव वेगळाले झाले आणि ’नसता सुखदुःख उभे केले, भोक्तेपण देऊन हेच शंभूचे निजरूप पूर्ण ॥’ मायेने भुलविल्यामुळे अंगी ब्रह्म असून मीव वेगळाले झाले आणि ’नसता सुखदुःख उभे केले, भोक्तेपण देऊन ’ स्वस्वरूप न कळणे हेच सुखदुःखाचे कारण आहे. रज्जु न ओळखल्याने सर्पभयाने कापावे तसेच हे समजावे. जीवत्व व ईश्वरत्व दोन्ही उपाधिच - म्हणजे मिथ्याच. ’तस्मात् माया लोपतां नसे ’ स्वस्वरूप न कळणे हेच सुखदुःखाचे कारण आहे. रज्जु न ओळखल्याने सर्पभयाने कापावे तसेच हे समजावे. जीवत्व व ईश्वरत्व दोन्ही उपाधिच - म्हणजे मिथ्याच. ’तस्मात् माया लोपतां नसे त्यासी सत्यत्व मानिती ते ज्ञाते कैसे त्यासी सत्यत्व मानिती ते ज्ञाते कैसे असो येणेंचि व्यापिले असे असो येणेंचि व्यापिले असे जग हे सारें ॥’ (१७१) ’चंचळ प्रकृति जरी सरे जग हे सारें ॥’ (१७१) ’चंचळ प्रकृति जरी सरे तरी जाण ते ईश्वरत्व कैचे उरे तरी जाण ते ईश्वरत्व कैचे उरे कापूर जळतां सुगंध नुरे कापूर जळतां सुगंध नुरे जैशिया परी ॥’ (१७८) सत्य असल्याशिवाय भासही होत नाही. ईश्वर आणि ब्रह्म एकमेकांस साह्य होतात तेव्हां जग हे कार्य भासते. मिथ्या असून सत्यत्वे दिसते तेथे भोक्तृत्व आहे. स्थूल शरीरी राहून जीवच सुखदुःख भोगतो. चांगली संगति लाभली की चांगला वागतो, वाईट संगतिने वाईट कर्मे करतो. पण संगत लाभणे हेही पूर्वकर्मांवरच अवलंबून असते. जागा असून जो निजतो तो कोणाकडून उठविला जाईल जैशिया परी ॥’ (१७८) सत्य असल्याशिवाय भासही होत नाही. ईश्वर आणि ब्रह्म एकमेकांस साह्य होतात तेव्हां जग हे कार्य भासते. मिथ्या असून सत्यत्वे दिसते तेथे भोक्तृत्व आहे. स्थूल शरीरी राहून जीवच सुखदुःख भोगतो. चांगली संगति लाभली की चांगला वागतो, वाईट संगतिने वाईट कर्मे करतो. पण संगत लाभणे हेही पूर्वकर्मांवरच अवलंबून असते. जागा असून जो निजतो तो कोणाकडून उठविला जाईल ’जीवेंचि बळें प्रपंच धरिला ’जीवेंचि बळें प्रपंच धरिला प्रपंच न धरी यासी ॥’ शिव शिंपीवर रजत विश्व अज्ञानाने दिसते. सर्वत्र चिदात्मता पाहिली की विश्व नाम कोठे राहते. ’अविद्या कैची, कैची माया प्रपंच न धरी यासी ॥’ शिव शिंपीवर रजत विश्व अज्ञानाने दिसते. सर्वत्र चिदात्मता पाहिली की विश्व नाम कोठे राहते. ’अविद्या कैची, कैची माया जीव कैचा, कैचा शिव जीव कैचा, कैचा शिव कैचा भोग्य, भोक्ता नांव ॥ (ओवी १५७-१६४) सर्वांचा निरास केला आहे. ’पूर्ण ब्रह्म एकले कैचा भोग्य, भोक्ता नांव ॥ (ओवी १५७-१६४) सर्वांचा निरास केला आहे. ’पूर्ण ब्रह्म एकले ’ हेंच खरे. पण गुरूशिवाय स्वात्मानुभूति प्राप्त होत नाही. म्हणून श्रीशिवगुरू करावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://dainikekmat.com/special/corona-dry-throat-25717/", "date_download": "2020-08-07T21:34:55Z", "digest": "sha1:ZGMJFVPRA5TLUCXJ6PX2CP4FP3MPKYXS", "length": 8862, "nlines": 148, "source_domain": "dainikekmat.com", "title": "‘कोरोना’यण : घश्याला कोरड पडतिया -", "raw_content": "\nHome विशेष ‘कोरोना’यण : घश्याला कोरड पडतिया\n‘कोरोना’यण : घश्याला कोरड पडतिया\nतुटल्याची का फुटल्याची ते म्हाईत न्हाई पन ब्रेकिंग म्हनू म्हनू कडूचे तेच ते तेच ते दावूलालेत. आन उगं सांगावं का तर त्ये बी न्हाई. बॅगराऊंडला डेंजर म्युजिक देऊ देऊ दावूलालेत. दारूची दुकानं बंद असल्याने पैलेच लई लोकं चिंतेमदी हाईत आन् ह्यानी जोरजोरात घश्याला कोरड पडतीया, आस्लं व्हतंया, तस्लं व्हतंया म्हनू म्हनू घाबरवू सोडूलालेत.\nअख्खा इळ बायकूसंगट घरामदी -हावून, झाल्यानं समदी कामं करू करू पयलेच धाप लागूलालीय आन् टीवी म्हनूलालाय की ब्वा फेफड्यात नरसाळ्या घुसला की आस्सं व्हतंय. हिथं मानसं पैलेच आपल्या आपल्या घरामदी -हाऊन घाबरूलालेत आन् समदे बातम्यावाले आनी वाट लावूलालेत. मानुसकी दावायची येळ समद्यावर आल्याली असताना हे आसलं बेजबाबदारपने वागनं या चार नंबराच्या खांबाला शोभतंय का\nबातम्या बगंना गेल्यानंबी जमना गेलंय. सरकार कवा काय सांगूलालंय तेबी बगनं, त्येंच्या हिसाबानं -हानंबी परतेक नागरिकाचं पैलं कर्तव्य हाय. बातम्या सांगना-या बायामान्सातले काई चांगले हाईत. कसं हाय, काय करुलालाव, काय कराया पायजेल तेन उग्गं शांत -हावून समजावल्यावानी सांगूलालेत. उरलेले निस्ता गुरदाळा करू करू हैरानी वाडवूलालेत. बातम्या हाईत बगा त्यो, चिरकायाची गरजच -हाईना.\nतेवडं त्ये येक्सलेजीव फुटेज का -हातंय ते तसलं या टायमाला दिसंना गेलंय म्हनून बरं हाय. न्हाईतर काईबी दाकवू दाकवू बेजार करत व्हते. ज्येन दिसंल त्याच्याम्होरं त्ये माईकचं बोंडूक धरू धरू काईबी ईचारत व्हते. आसले बातम्याचे तेन चॅनेलं लई -हावूच न्हाई. आमच्या लहानगेपनी ईळातून दोन टाईमच व्हत्या बातम्या. आता दिसरात चालू -हायल्यामुळं काईबी दावूलालेत न्हाईतर पुना पुना दावूलालेत. बातम्या म्हंजी शनिमा असल्यावानी मीठ-मिरचू घालू घालू फोडनी देऊलालेत. आपल्या समद्यावाला कराया पायजे, त्ये कराया पायजे म्हन्ल्यावानी त्यान्लाबी काईतर म्हनाया पायजे. येकावर दोन, चार वानी त्यास्नीबी कायतर लावाया पायजे. व्हय की न्हाई\nRead More शारदाताई टोपे यांचे दीर्घ आजाराने निधन\nPrevious articleमहानिर्वाण शताब्दी विशेष : गांधीजी, गोखले आणि लोकमान्य टिळक\nNext articleआस्वाद आणि आक्षेप….कोरोनाचा सरकारला रेड अलर्ट\nखाजगी रुग्णालये ताब्यात घेण्याचा आदेश\nधावपट्टीवरून घसरून दरीत कोसळले विमान\nरुग्णसंख्यावाढीचा देशात नवा उच्चांक\nसप्टेंबरपासून शाळेची घंटा वाजणार\nबासमती तांदळावरून दोन मुख्यमंत्र्यांत जुंपली\nऑनलाईन शिक्षण आणि बरेच काही…\nरम्य ते आरोग्यसंपन्न बालपण\nधक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर\nलातूर ब्रेकिंग : लातूर शहरात आज १० कोरोना पॉजिटीव्ह आढळले\nतिस-या दिवशीही लातूर घरात\nखाजगी रुग्णालये ताब्यात घेण्याचा आदेश\nधावपट्टीवरून घसरून दरीत कोसळले विमान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/editorial/column/health/excersies-to-live-younger/articleshow/72252508.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article3", "date_download": "2020-08-07T22:10:13Z", "digest": "sha1:MCTAXEURX4CRYNTRYEEAOXSICV7LKTCM", "length": 14787, "nlines": 128, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nआपण नेहमीच चिरतरुण दिसावं तसंच वय कितीही वाढलं तरीही निरोगी राहावं असं प्रत्येकालाच वाटत असतं. व्यवस्थित आहार आणि नियमित व्यायाम केल्यावर तुम्ही कोणत्याही वयात ताजेतवाने आणि निरोगी राहू शकता.\nआपण नेहमीच चिरतरुण दिसावं तसं�� वय कितीही वाढलं तरीही निरोगी राहावं असं प्रत्येकालाच वाटत असतं. व्यवस्थित आहार आणि नियमित व्यायाम केल्यावर तुम्ही कोणत्याही वयात ताजेतवाने आणि निरोगी राहू शकता. कोणत्याही वयात निरोगी रहाण्यासाठी काही व्यायामप्रकार करणं आणि आहाराबाबत खबरदारी घेणं गरजेचं असतं, त्याविषयी...\nव्यायामाचे काही प्रकार एखाद्या विशिष्ट वयात केल्यास ते अधिक परिणामकारक ठरतात. वेगवेगळ्या वयात शरीरातील ऊर्जेचं प्रमाण कमी-जास्त असतं. त्यामुळे योग्य त्या व्यायाम प्रकाराचा अवलंब करावा. वयोगटानुसार व्यायामाचे प्रकार पुढीलप्रमाणे...\nस्पिनिंग- स्पिनिंगमुळे तुमच्यातील शक्ती वाढून पाय बळकट होतात. तसंच हृदयदेखील मजबूत होतं.\nबूट कॅम्प- हा देखील उत्तम वर्कआऊटचा पर्याय ठरू शकतो. यात स्क्वॅट थ्रस्ट्स (squat thrusts), सीट अप्स यांसारख्या विविध गोष्टींचा समावेश होतो.\nकिक बॉक्सिंग- यात किकिंग आणि पंचिंग मुव्हसचा समावेश होतो आणि शक्ती वाढते.\nतुम्ही जर वयाची पन्नाशी ओलांडली असेल तर नियमितपणे हलकासा व्यायाम केल्यास तुम्ही नेहमी फ्रेश राहू शकता.\nयोग आणि दीर्घश्वसन- हे केल्यामुळे मन:शांती मिळते आणि उत्साह वाढतो.\nचालणं आणि पोहणं- हेसुद्धा सोपे आणि उत्तम कार्डिओ व्यायाम प्रकार आहेत.\nनियमित व्यायामामुळे हृदयाची कार्यक्षमता वाढतेच, तसंच मधुमेहासारख्या व्याधी आटोक्यात राहण्यासोबतच शांत झोप लागण्यास मदत होते.\nआहार आणि बरंच काही\nनिरोगी आणि चिरतरुण राहण्यासाठी व्यायामासोबत योग्य तो आहार घेणंदेखील महत्त्वाचं आहे. त्यामुळे नेहमी पौष्टिक आहार घ्यावा. दही, दूध, चीज, संत्र्याचा रस, बदाम, हिरव्या भाज्या, बीन्स, ब्रोकोली यांसारख्या अनेक गोष्टींमुळे शरीरातील कॅल्शियमचं प्रमाण वाढतं. दूध, अंड्याचा बलक आणि सॅलमोन, टुना यांसारखे माश्यांमुळे 'डी' जीवनसत्त्व वाढण्यास मदत होते. त्यामुळे शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी व्यायामासोबतच नेहमी पौष्टिक आहार घेतला पाहिजे.\nकार्डिओ व्यायामप्रकार अतिशय उपयोगी असून विशेषत: वयाच्या तिशीत किंवा चाळीशीत उत्साह आणि स्टॅमिना वाढवण्यासाठी अत्यंत उपयोगी ठरतो. सायकलिंग, जॉगिंग, पोहणं, चालणं यासारख्या अनेक गोष्टींचा यात समावेश होतो. कार्डिओ व्यायाम प्रकार केल्यामुळे स्टॅमिना आणि उत्साह वाढतोच, तसंच शरीर देखील बळकट होतं.\nप्रत्येक व्यक्तीची ��्यायाम करण्याची क्षमता वेगळी असते. त्यामुळे व्यायाम करताना काळजी घेतली पाहिजे. एखादा व्यायामप्रकार आपल्याला झेपेल का अशी शंका असेल तर तुम्ही वैद्यकीय किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेऊन त्याप्रमाणे व्यायाम करू शकता.\nशब्दांकन- केतकी मोडक, विद्यावर्धिनीज कॉलेज\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\nप्रतिकारशक्ती वाढवणारा आहार घ्या...\nआरोग्यमंत्र : आहार, अॅनिमिया आणि मुले...\nआरोग्यमंत्र: पावसाळ्यात टाळा श्वसनविकार...\nआरोग्यमंत्र: गर्भनिरोधक गोळ्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच ...\nकिशोरवय आणि गर्भधारणा महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nव्यायाम निरोगी आरोग्य चिरतरुण राहण्यासाठी Healthy gym excersies to live younger\nसुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी रिया चक्रवर्तीला अटक होणार\n'संयुक्त राष्ट्रा'च्या गाडीतील आक्षेपार्ह सेक्स व्हिडिओ व्हायरल\nहरयाणा: सेक्स रॅकेट उघडकीस\nमार्क्ससाठी सेक्स घोटाळा: विरोधकांची CBI चौकशीची मागणी\nऔरंगाबादमध्ये जीवाची बाजी लावून तरुणांनी वाचवले बुडणाऱ्या तरुणाचे प्राण\nराफेल विमाने भारतात दाखल, नौदलाकडून स्वागत\nनागपूरअनैतिक संबंधात अडचण ठरणाऱ्या पतीची प्रियकराच्या मदतीने हत्या\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\nदेशकेरळ विमान दुर्घटना टेबलटॉप रनवेमुळे समजून घ्या दुर्घटनेचं कारण\nमुंबईरिया चक्रवर्तीची ८ तास चौकशी; कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता\nजळगावजळगावचं टेन्शन वाढलं; करोनाबाधितांचा 'हा' आकडा धोक्याचा\nदेशचीनमधून बाहेर पडणाऱ्या विदेशी कंपन्यांना गुजरातचे रेड कार्पेट\nकोल्हापूरब्रह्मनाळमध्ये नवी बोट पोहचताच परत मागितली; मंत्र्याने केला फोन\nदेशकुठल्याही स्थितीसाठी सज्ज राहा, लष्कर प्रमुखांचे आदेश\nदेश'पावसामुळे धावपट्टीचा अंदाज न आल्याने विमानाला अपघात'\nहेल्थनिरोगी आरोग्यासाठी वयानुसार किती वेळ झोपणे ठरेल योग्य\nमोबाइलसर्वात जास्त विकला जाणारा अँड्रॉयड फोन झाला स्वस्त; नवी किंमत पाहा\nरिलेशनशिपभावाच्या संगतीत बहिण बनू शकते एक चांगली व्यक्ती, आम्ही नाही विज्ञान म्हणतंय हे\nआजचं भविष्यमकर : स्वतःच्या आनंदात रममाण व्हा��; वाचा, आजचे राशीभविष्य\nकरिअर न्यूजसीबीएसई फेरपरीक्षा होणार की नाही\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.krushival.in/raigad/other/pressure-for-dowry-before-marriage-girls-arranged-marriage-broke-down", "date_download": "2020-08-07T20:45:09Z", "digest": "sha1:WL3WXSVZDHGCDLZHYCJ6YQXXZCKPXJOR", "length": 10785, "nlines": 97, "source_domain": "www.krushival.in", "title": "Raigad | लग्नाच्या आधीच हुंड्यासाठी दबाव.. मुलीचे ठरलेले लग्न मोडले | मराठी बातम्या - कृषीवल | Top Marathi News |Today news in Marathi | Latest News in Marathi | krushival.in", "raw_content": "\nई - पेपर रायगड\nलग्नाच्या आधीच हुंड्यासाठी दबाव.. मुलीचे ठरलेले लग्न मोडले\nलग्नाच्या आधीच हुंड्यासाठी दबाव.. मुलीचे ठरलेले लग्न मोडले\nनेरळ गावातील एका तरुणीचा साखरपुडा झाला होता आणि लग्न होण्याआधी नवरा तसेच त्यांच्या कुटुंबीय यांनी मुलीच्या वडिलांकडून पंधरा लाख आणि 25 तोळे सोन्याची मागणी केल्याने ती मागणी पूर्ण होत नाही हर बघून ठरलेले लग्न मोडून टाकण्याची घटना घडली आहे.दरम्यान,या प्रकरणी नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून कल्याण येथील सहा व्यक्ती या हुंड्याच्या प्रकरणात आरोपी आहेत.\nनेरळ गावातील राजेंद्र गुरू नगर भागातील एका तरुणीचे लग्न कल्याण येथील श्रीकांत प्रल्हाद राठोड या तरुणाबरोबर ठरला होता. त्यांचा साखरपुडा 15 मार्च रोजी झाला होता.त्यावेळी मुलीचे वडील यांनी आपल्या मुलीचा संसार चांगला व्हावा यासाठी दोन लाख एक हजाराची रक्कम हुंडा म्हणून स्त्रीधन या गोंडस नावाखाली दिली होती.साखरपुडा झाल्यानंतर लग्न मे महिन्यात करण्याचे ठरले असल्याने दोन्ही बाजू कडून लग्नाची तयारी सुरू होती.मात्र साखरपुडा झाल्यानंतर कल्याण येथील मुलाकडील मंडळी यांनी मुलीच्या वडिलांकडे 25 तोळे सोने आणि 15 लाख रुपये हुंडा देण्यात यावा अशी मागणी केली.ही मागणी नवरदेव श्रीकांत प्रल्हाद राठोड याने तसेच त्यांचे वडील प्रल्हाद बुधा राठोड,आशा प्रल्हाद राठोड, तसेच नवी मुंबईत राहणारे सरला आर राठोड आणि आर जी राठोड यांच्याकडून मागण्यात आले.मात्र एवढे पैसे देऊ शकत नाही अशी भूमिका नेरळ येथे राहणारे मुलीचे वडील यांनी घेतली.\nत्यामुळे संतापलेल्या नवरदेव ��सलेला तरुण श्रीकांत राठोड आणि त्या तरुणाचे आई वडील तसेच अन्य दोघांनी नेरळ येथील मुलीच्या घरी येऊन साखरपुडा साठी आलेला आणि लग्नासाठी बुक केलेल्या हॉल आणि अन्य तयारीसाठी आलेला खर्च यांची मागणी केली.25 तोळ्याचे दागिने आणि 15 लाख एवढा हुंड्याचे स्वरूपात दिले जात नाही हे बघून यांनी मागणी मान्य होत नसल्याने साखरपुडा झालेला असून देखील फिर्यादी तरुणी यांची बदनामी व्हावी या उद्देशाने कल्याण येथील राठोड परिवाराने लग्न मोडून टाकण्याची धमकी दिली.एवढ्यावर ते कुटुंब थांबले नाहीत तर दमदाटी आणि शिवीगाळी करून साखरपुडा समारंभसाठी झालेला खर्च तसेच लग्नाकरिता अडव्हांस म्हणून दिलेला सर्व खर्च असे एकूण 8,10,658 रुपयांची मागणी नेरळ येथील मुलीकडे करण्यात आली.मात्र कोणतीही मागणी पूर्ण होत नसल्याने श्रीकांत राठोड आणि प्रल्हाद राठोड,आशा राठोड, सरला राठोड,आर जी राठोड यांनी संगनमत करून ठरलेले लग्न आणि साखरपुडा झालेला असून देखील फसवणूक केल्याबद्दल नेरळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.\nलग्नाच्या आधी हुंड्यासाठी छळ होत असल्याचा गुन्हा नेरळ पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. याबाबत नेरळ पोलीस ठाण्यात 71/ 2020 भा.दं.वि.420, 406, 500, 506,34 आणि हुंडा प्रतिबंधक अधिनियम 1961 चे कलम 4 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक तात्या पोसई सांवजी हे करीत आहेत.\nगणपतराव देशमुख यांना आबासाहेब वीर पुरस्कार जाहीर\nआगरदांडा येथील जेट्टी खुली न केल्यास मच्छीमारांचे आंदोलन\nसोन्याच्या दरात विक्रमी वाढ ; प्रती तोळा 56 हजारांवर\nबदनामी प्रकरणी आठ आरोपींवर\nअलिबाग तालुक्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 80 टक्क्यांवर;\nतिसर्‍या दिवशी मृतदेह सापडला\nदेशातील पहिली किसान रेल्वेगाडी धावली..\nश्रीवर्धन परिवहन आगारातून लांब पल्ल्याच्या बस फेर्‍या\nसोन्याच्या दरात विक्रमी वाढ ; प्रती तोळा 56 हजारांवर\nबदनामी प्रकरणी आठ आरोपींवर\nदेशातील पहिली किसान रेल्वेगाडी धावली..\nश्रीवर्धन परिवहन आगारातून लांब पल्ल्याच्या बस फेर्‍या\nमाणगाव तालुक्यात 300 रुग्णांची कोरोनवर मात\nउरण तालुक्यात वीज पुरवठा....\nरस्त्यामध्ये सापडलेल्या मनोरुग्ण महिलेला मिळणार उपचार\nखासगी रुग्णालयांकडून होणारी अवाजवी शुल्क आकारणी....\nमहाड शहरातील व्यावसायिकांचे आतोनात नुकसान\nतीन हजार प्रवाशांकडून एसटीचे आ��क्षण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/tag/parliament-election/page/7/", "date_download": "2020-08-07T21:11:58Z", "digest": "sha1:YUALPDQCWENWQ2DISFHYIUDGHPWZK3BN", "length": 9842, "nlines": 230, "source_domain": "www.loksatta.com", "title": "parliament-election Latest marathi news, Online Photos Breaking marathi news about parliament-election", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nशार्कच्या पिल्लांच्या मासेमारीत वाढ\nसागरी किनारा मार्गचा भराव सुरक्षित\nईशान्य मुंबई : राष्ट्रवादीचे खाते गोठणार\nउत्तर-मध्य : इथे नक्की हाराकिरी...\nदक्षिण मध्य : आव्हानाचा राजकीय त्रिकोण\nआगामी सरकार वाजपेयींच्याच मार्गाने\nप्रक्षोभक वक्तव्ये मोदींना अमान्य...\n..तर मतदान केलेच पाहिजे...\nपुण्यातील मतदारांची नावे गहाळ : : संबंधितांवर कारवाईसाठी याचिका...\nमोदींची वैवाहिक स्थिती : निवडणूक आयोगाकडून तक्रारीची छाननी...\nभाजपमधील अंतर्गत मतभेद उघडकीस...\nकाँग्रेसची चौकसभा, सेनेचा घरोघरी संपर्क, तर ‘आप’चा रोड शो\n.. आणि वैतागलेल्या प्रिया दत्त रिक्षातून निघून गेल्या...\nफुटीरतावादी सरकारची देशाला गरज नाही- राहुल...\nसुशांतच्या मृत्यूपूर्वी काही दिवस आधी रियाने मुंबईत घेतले दोन आलिशान फ्लॅट्स\nश्रुती मोदी आहे तरी कोण सुशांतच्या मृत्यूप्रकरणी CBI ने तिच्या विरोधात दाखल केला गुन्हा\nसुशांत सिंहच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे देण्यास रिया चक्रवर्तीचा विरोध, म्हणाली...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल शंकुतला देवींनी मृत्यूआधी केलेली 'ती' भविष्यवाणी ठरली खरी\nसोनू सूदच्या मदतीचा ओघ कायम; रशियात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना केलं एअरलिफ्ट\nराज्यातील ग्रामीण भागांमधील करोना प्रादुर्भाव चिंताजनक\nकंपनी सेक्रेटरी प्रवेश परीक्षा ऑनलाइन\nदेशात २४ तासांत ६२,५३८ रुग्ण\nमुंबईतील ७७ टक्के रुग्ण करोनामुक्त\nमशिदीच्या पायाभरणीस जाणार नाही - आदित्यनाथ\nवकील तूर्त अत्यावश्यक सेवेत नाहीत\nऑनलाइन वर्गाना प्राध्यापकांचा विरोध\nतंत्रशिक्षण पदविका प्रवेशप्रक्रिया सोमवारपासून\nमुंबईतील मॉल्समध्ये ‘आरोग्य सेतू’ची ग्राहकांवर सक्ती\nयूपीएससी गुणवंताशी सोमवारी संवाद\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\nअजित पवार मनसे नगरसेवकावर भडकले; म्हणाले, \"आमचे चार मंत्री करोना पॉझिटिव्ह आलेत\"X\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nमुंबईतील ७७ टक्के रुग्ण करोनामुक्त\n‘सिंधू’ कडून प्रत्येक स्त्री���ं शिकायला हव्यात या सात गोष्टी\nपदोन्नतीतील आरक्षणावरून सरकार विरुद्ध मंत्री\nप्रथम वर्ष पदवीच्या ऑनलाइन प्रवेश अर्जासाठी भरमसाट शुल्कवसुली\nप्रकल्पासाठी वाघांचे स्थलांतर अयोग्य\nआईवडिलांसह दोन मुलांची हत्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/tag/vidarbha/page/9/", "date_download": "2020-08-07T22:23:37Z", "digest": "sha1:CT5KYRFMWVARY6YRSK7UE7BB2YHQBLWR", "length": 10097, "nlines": 223, "source_domain": "www.loksatta.com", "title": "vidarbha Latest marathi news, Online Photos Breaking marathi news about vidarbha", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nशार्कच्या पिल्लांच्या मासेमारीत वाढ\nसागरी किनारा मार्गचा भराव सुरक्षित\n‘अल्पसंख्याकांच्या विविध योजनांची विदर्भात अंमलबजावणी व्हावी’...\nकेंद्राकडून राज्याला मिळालेल्या २२५ कोटीतून विदर्भाला ठेंगा...\nसोयाबीनला पावसाचा फटका; दोन लाख मेट्रिक टनाची घट...\nसुगीच्या औद्योगिक स्वप्नांना धक्का...\n‘विदर्भ राज्यात आपले स्वागत..’...\nविदर्भाला सरसकट भरपाई द्या -तावडे...\nविदर्भातील शेतकऱ्यांना नापिकीचा धसका...\nवेगळ्या विदर्भासाठी जंतरमंतरवर धरणे...\nस्वतंत्र विदर्भाची मागणी दिल्ली दरबारी...\nस्वतंत्र विदर्भावरून राजकारण पेटले...\nगोंदियाला मानवनिर्मित पुराचा धोका\nवैनगंगेसह उपनद्याही फुगल्या; आरमोरी, चामोर्शी मार्ग बंद...\nअरुणावती ओव्हर फ्लो, आर्णीसह तालुक्याला सतर्कतेचा इशारा...\nदलित वस्ती योजनेवरून सत्ताधाऱ्यांमध्येच जुंपली आरोप-प्रत्यारोपात गोंदिया जि.प.ची सभा गाजली...\nविदर्भातील राजकीय नेत्यांना सहकार बदलाचा तडाखा...\nसुशांतच्या मृत्यूपूर्वी काही दिवस आधी रियाने मुंबईत घेतले दोन आलिशान फ्लॅट्स\nश्रुती मोदी आहे तरी कोण सुशांतच्या मृत्यूप्रकरणी CBI ने तिच्या विरोधात दाखल केला गुन्हा\nसुशांत सिंहच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे देण्यास रिया चक्रवर्तीचा विरोध, म्हणाली...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल शंकुतला देवींनी मृत्यूआधी केलेली 'ती' भविष्यवाणी ठरली खरी\nसोनू सूदच्या मदतीचा ओघ कायम; रशियात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना केलं एअरलिफ्ट\nराज्यातील ग्रामीण भागांमधील करोना प्रादुर्भाव चिंताजनक\nकंपनी सेक्रेटरी प्रवेश परीक्षा ऑनलाइन\nदेशात २४ तासांत ६२,५३८ रुग्ण\nमुंबईतील ७७ टक्के रुग्ण करोनामुक्त\nमशिदीच्या पायाभरणीस जाणार नाही - आदित्यनाथ\nवकील तूर्त अत्यावश्यक सेवेत नाहीत\nऑनलाइन वर्गाना प्राध्यापकांचा विरोध\nतंत्रशिक्षण पदविका प्रवेशप्रक्रिया सोमवारपासून\nमुंबईतील मॉल्समध्ये ‘आरोग्य सेतू’ची ग्राहकांवर सक्ती\nयूपीएससी गुणवंताशी सोमवारी संवाद\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\nअजित पवार मनसे नगरसेवकावर भडकले; म्हणाले, \"आमचे चार मंत्री करोना पॉझिटिव्ह आलेत\"X\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nमुंबईतील ७७ टक्के रुग्ण करोनामुक्त\n‘सिंधू’ कडून प्रत्येक स्त्रीनं शिकायला हव्यात या सात गोष्टी\nपदोन्नतीतील आरक्षणावरून सरकार विरुद्ध मंत्री\nप्रथम वर्ष पदवीच्या ऑनलाइन प्रवेश अर्जासाठी भरमसाट शुल्कवसुली\nप्रकल्पासाठी वाघांचे स्थलांतर अयोग्य\nआईवडिलांसह दोन मुलांची हत्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/call-drop", "date_download": "2020-08-07T21:07:38Z", "digest": "sha1:IBUUMZ5AD4I24KJ6X4HCZLVEEUTXG46V", "length": 9135, "nlines": 157, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "call drop Archives - TV9 Marathi", "raw_content": "\nAir India Plane Skids | केरळमध्ये एअर इंडियाचं विमान रन वेवरुन घसरलं, विमानाचे दोन तुकडे, 17 जणांचा मृत्यू\nKerala Plane Crash | वडील सैन्यातील माजी ब्रिगेडियन, मोठा भाऊ कारगील युद्धात शहीद, कॅप्टन दीपक साठे यांच्यावर काळाचा घाला\nडॉ. आरती ठिक होतील, पिंपरी-चिंचवडमधील कोरोनाबाधित डॉक्टरच्या कुटुबियांना शरद पवारांचा फोन\nतुम्हीही कॉल ड्रॉपला वैतागले आहात तक्रार कुठे आणि कशी करायची\nटेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया अर्थात TRAI ने अशा समस्यांचं निराकरण करण्यासाठी अनेक अॅप उपलब्ध करुन दिली आहेत\nकॉल ड्रॉप भोवलं, टेलिकॉम कंपन्यांना तब्बल 58 लाखांचा दंड, आयडीयाला सर्वाधिक भुर्दंड\nमुंबई : कॉल ड्रॉप प्रकरणावर दुरसंचार मंत्रालयाने आक्रमक असं पाऊल उचलत सिम कार्ड कंपन्यावर कारवाई केली आहे. कॉल ड्रॉप नियंत्रणात आणण्यासाठी हे कठोर पाऊल उचलण्यात\nAir India Plane Skids | केरळमध्ये एअर इंडियाचं विमान रन वेवरुन घसरलं, विमानाचे दोन तुकडे, 17 जणांचा मृत्यू\nKerala Plane Crash | वडील सैन्यातील माजी ब्रिगेडियन, मोठा भाऊ कारगील युद्धात शहीद, कॅप्टन दीपक साठे यांच्यावर काळाचा घाला\nडॉ. आरती ठिक होतील, पिंपरी-चिंचवडमधील कोरोनाबाधित डॉक्टरच्या कुटुबियांना शरद पवारांचा फोन\n पायाला जखम असल्यास पावसाच्या पाण्यातून चालणे टाळा\nकुणालाही सोडणार नाही, पितळ उघडं पाडल्याशिवाय गप्प बसणार नाही : अविनाश जाधव\nAir India Plane Skids | केरळमध्ये एअर इंडियाचं विमान रन वेवरुन घसरलं, विमानाचे दोन तुकडे, 17 जणांचा मृत्यू\nKerala Plane Crash | वडील सैन्यातील माजी ब्रिगेडियन, मोठा भाऊ कारगील युद्धात शहीद, कॅप्टन दीपक साठे यांच्यावर काळाचा घाला\nडॉ. आरती ठिक होतील, पिंपरी-चिंचवडमधील कोरोनाबाधित डॉक्टरच्या कुटुबियांना शरद पवारांचा फोन\n पायाला जखम असल्यास पावसाच्या पाण्यातून चालणे टाळा\nडॉ. आरती ठिक होतील, पिंपरी-चिंचवडमधील कोरोनाबाधित डॉक्टरच्या कुटुबियांना शरद पवारांचा फोन\nCorona Vaccine | कोरोना लस 225 रुपयांना उपलब्ध होणार, सिरम इन्स्टिट्यूटचा बिल गेट्स फाऊंडेशनसोबत 10 कोटी डोसचा करार\n” जम्बो कोव्हिड सेंटरच्या पाहणीवेळी अजित पवारांची विचारणा\nPune Corona | पुणेकरांना दिलासा, कोरोना रुग्ण दुप्पटीचा कालावधी 33 दिवसांवर, मृत्यूदरही घसरला\nCrop Loan : राज्यातील 12 जिल्ह्यात 50 टक्क्यांपेक्षा कमी पीक कर्ज वाटप : सहकारमंत्री बाळासाहेब पाटील\nपुण्यातील गणेशोत्सवाची नियमावली ठरली, बाप्पाच्या मिरवणुकीसह ‘या’ गोष्टींना मनाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/coronavirus/covid-19-self-assessment-tool-use-of-digital-system-by-maharashtra-government-120040400010_1.html", "date_download": "2020-08-07T21:38:18Z", "digest": "sha1:GIBEBKKKH3FVISAS6PAM2OS3XEDAXAOW", "length": 11952, "nlines": 124, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "कोरोना विरुद्ध डिजिटल प्रणालीचा वापर | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 8 ऑगस्ट 2020\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nकोरोना विरुद्ध डिजिटल प्रणालीचा वापर\nकोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी राज्य शासनाने कोरोनाची लक्षण स्वत:च पाहण्यासाठी नवी प्रणाली विकसित केली आहे. राज्य सरकारने कोविड१९ विरुद्ध लढण्यासाठी डिजिटल प्रणालीचा वापर करायला सुरुवात केली आहे.\nया प्रणालीनुसार नागरिक घरी बसल्या आपल्या लक्षणांचे मूल्यमापन करुन प्रशासनाला कळवू शकतात, त्यानुसार त्या नागरिकाला त्याच्या प्रकृती संदर्भात माहिती दिली जाईल, असे राज्य सरकारच्या प्रसिद्धीपत्रकात नमुद करण्यात आले आहे. राज्य सरकारने अपोलो रुग्णालयाच्या मदतीन ही डिजिटल प्रणाली सुरु केली आहे. covid-19.maharashtra.gov.in/, या संकेतस्थळावर जाऊन नागरिकांना आपल्या लक्षणाची नोंदणी करायची आहे.\nकोविड१९ या संकेतस्थळावर नोंदणी केल्यानुसार त्या नागरिकाला लगेचच वैद्यकीय मदत\nदिली जाणार आहे. त्याचबरोबर नागरिकांनी काय करावे आणि काय करु ���ये, याची माहितीही या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.\nया प्रणालीमुळे राज्य सरकारला\nकोरोनाबाबत राज्यातल्या स्थितीवर लक्ष ठेवायला मदत होईल. तसेच या डिजिटल प्रणालीच्या माध्यमातून डॉक्टरांशी थेट संवाद साधता यावा, यासाठी राज्य सरकार फोन अथवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगही सुरु करण्याचा प्रयत्न करत आहे. जेणेकरुन आपण सगळे कोरोनावर मात करु. तसेच कोणीही लॉकडाऊन आणि संचारबंदीच्या काळात घराबाहेर पडू नये. स्वत:बरोबर दुसऱ्यांची काळीज घ्या, असे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात येत आहे.\nमुंबईत तीन दिवसांच्या तान्ह्या बाळाला करोनाची लागण\nकोरोना बाधित रुग्णांच्या जवळून संपर्कात असलेल्या ५ हजार जणांना क्वारंटाईन\nCoronavirus : १०० कोटींची वैद्यकीय उपरणं पुरवण्यासाठी TikTok चा पुढाकार\nविप्रो समुहाकडून मोठी मदत जाहीर\nया काळात तंबाखू आणि दारुचे सेवनही करु नका\nयावर अधिक वाचा :\nअमेरिकेत प्राण्यांना कोरोनाची लागण, एका कुत्र्याचा ...\nअमेरिकेत सात वर्षीय जर्मन शेफर्ड प्रजातीच्या एका कुत्र्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ...\nअयोध्येत राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याची तयारी सुरु\nअयोध्येत राम मंदिर भूमिपूजनाचा सोहळा 5 ऑगस्टला होणार असल्याने कार्यक्रमाची तयार जोरात ...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राजगृह निवासस्थानाची तोडफोड ...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मुंबईतील दादर येथील राजगृह निवासस्थानाची तोडफोड करणाऱ्या ...\nपावसाचे पुण्यात पुन्हा एकदा जोरदार आगमन\nमहाराष्ट्रात बऱ्यापैकी मॉन्सूनला सुरवात झाली आहे. राज्याच्या बहुतांश भागात गेल्या दोन ...\nऑगस्टमध्ये तब्बल १६ दिवस बॅंक बंद राहणार\nऑगस्ट महिन्यांपासून रक्षाबंधन, गणपती अशा विविध सणांना सुरुवात होते. त्यामुळे ऑगस्टमध्ये ...\nएअर इंडियाचं विमान केरळच्या कोझिकोड विमानतळावर घसरलं, ...\nकेरळच्या कोझिकोड विमानतळाच्या धावपट्टीवर एअर इंडियाचं विमान घसरल्याची धक्कादायक घटना घडली ...\nचंद्रकांत पाटील विरोधकांना जीवनातून उठवतात\nभाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (BJP Chandrakant Patil) यांचे दोन चेहरे आहेत. त्यांचा ...\nमद्रास हायकोर्टाने बाबा रामदेव यांना फटकारले, पतंजली ...\nबाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेदने प्रतिकारक क्षमता वाढवत असल्याचा दावा करत कोरोनील हे ...\nअमेरिकेत नव्या आजाराचा फैलाव, लाल आणि पिवळ्या कांद्यापासून ...\nक���रोनानंतर अमेरिकेच्या बर्‍याच राज्यात नवीन आजार फैलावत आहे. लाल आणि पिवळ्या कांद्यामुळे ...\nगूगलचा चीनला दणका, चीनची २५०० पेक्षा जास्त यूट्यूब चॅनेल्स ...\nगूगलने चीनची २५०० पेक्षा जास्त यूट्यूब चॅनेल्स डिलीट केली आहेत. त्यामुळे चीनला याचा मोठा ...\nजिओ मामी मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये दीपिका पादुकोणचा ग्लॅमरस लूक\nटक्सिडो सूटमध्ये सोनम कपूरची सुंदर शैली\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A4%AF%E0%A4%BE/18", "date_download": "2020-08-07T21:07:38Z", "digest": "sha1:RBUCMU7HURNCEIOXBE7MVR3ENGGSOTFS", "length": 5160, "nlines": 84, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nउपभोक्ता कराची निविदा; पालिकेची आयोगाकडे धाव\nमने जोडणारी वाट जाते यशाकडे\nकोथिंबिरीचा जॅकपॉट;तीन एकरात १७ लाख\nनाशिक: शेतकऱ्याला कोथिंबिरीचा जॅकपॉट, तीन एकरात १७ लाख\nसाळवेंनी पाकच्या २० कोटी रुपये घेणाऱ्या वकिलाला हरवले\nवीजदराच्या विरोधात विदर्भवादी आक्रमक\nमहामेट्रोला जागा देण्याचा निर्णय\nतीन रुपयांनी महागले सतरा दिवसांत पेट्रोल\nफोर्ट आधुनिक कला संग्रहालयाचे भाडेपट्टा नुतनीकरण\nशाळेच्या भूखंडासाठी ९ वेळा निविदा, प्रतिसाद शून्यच\nपेट्रोल, डिझेल दरवाढीने महागाईला निमंत्रण\nइंधन दरवाढीला नागरिकांचा विरोध\nनऊ ऑगस्टला महामार्गावर चक्काजाम आंदोलन\nमहावितरणवर आज शेतकऱ्यांचा मोर्चा\nकांद्याला भाव हवा की अनुदान\nअमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपया बळकट\nपार्किंगमधून मिळणार दोन हजार कोटी\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/swamy/9", "date_download": "2020-08-07T22:11:43Z", "digest": "sha1:S6ML6KAZY6DSV5X76JZ5CNLPRN777A5L", "length": 6272, "nlines": 84, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली अस��न एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nअमेरिकेतील माझ्या भगिनींनो आणि बंधुनो...\nअसा साधा परमेश्वराशी संवाद\nप्रश्न विचारणाऱ्यांना देशद्रोही ठरवले जातेयः स्वामी\nबेंगळुरुः गौरी लंकेश हत्येला वर्ष पूर्ण, कार्यकर्त्यांनी केला निषेध\nमध्य प्रदेश: उजैनीत 'या' बाबांनी केली कृष्णाच्या वेषभूषेत भ्रमंती\nस्वामी विवेकानंद मंडळातर्फे धूरळणी मोहीम\nकेरळ: नैसर्गिक आपत्तीमुळे सर्व धर्मीय आले एकत्र\nमालेगाव बॉम्बस्फोट: स्वामी पांडेविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट\nमहिला शंकराचार्य बनू शकत नाही: स्वामी स्वरूपानंद\nकेरळ पूर: गोमांस न खाणाऱ्यांना मदत करा- स्वामी चक्रपाणी\nवाजपेयींच्या अंत्यदर्शनासाठी निघालेल्या स्वामी अग्निवेश यांना मारहाण\nराजस्थानः शिक्षकाने विद्यार्थ्याला चोपले\nपाकिस्तानातले सर्व उमेदवार लष्कराचे बाहुले : सुब्रमण्यम स्वामी\n...म्हणून पंतप्रधान मोदींनी वैद्यकीय चाचणी करावी:स्वामी\nअविश्वास प्रस्ताव; आमचा विजय निश्चित आहेः स्वामी\nथरुर यांनी पाकिस्तानात रहावे: सुब्रम्हण्यम स्वामी\nस्वामी अग्निवेश यांना मारहाण; कपडेही फाडले\nझारखंडः सामाजिक कार्यकर्ते स्वामी अग्निवेश यांच्यावर हल्ला\nतोंडी तलाक: ... तर शरीयावर बंदी आणा : सुब्रमण्यम स्वामी\nजम्मू-काश्मीरमध्ये हिंदू मुख्यमंत्री करण्याची वेळः सुब्रमण्यम स्वामी\nसुब्रमण्यन स्वामी रामराज्याबद्दल काय म्हणाले, ऐका\nपंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात कट शिजतोय: स्वामी\nअखिलेशवरानंदांनी केला गौमंत्रालयाची मागणी\nकेजरीवाल हे तर नक्षलवादी; स्वामींचा क्रोध\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A4%A5%E0%A4%BE", "date_download": "2020-08-07T22:09:30Z", "digest": "sha1:WIJZS73IWTGEJNDZWSY7IVONTK6RJYY2", "length": 20536, "nlines": 123, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "विज्ञानकथा - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nविज्ञानकथा हा एक वाङ्‌मय प्रकार आहे. हा ललितकथेच्याच निकषाला अनुसरून गुंफला जातो. विज्ञानकथा ही माणसांची कथा असते. विद्यमान विज्ञान तंत्रज्ञानाच्या प्रगती��ा भविष्यकाळात प्रक्षेप करून भविष्यकाळातील माणसाच्या जीवनावर त्याचा काय परिणाम होतो, त्या काळातील समाज कसा असेल, मानवी परस्परसंबंध कसे असतील याचे चित्रण करणारे साहित्य म्हणजे विज्ञानकथा.\nविज्ञानसाहित्याचा उगम पाश्चिमात्य देशात झाला. इंग्रजीतली पहिली विज्ञानकथा फ्रँकेस्टाईन ही १८१८ साली मेरी शेली या लेखिकेने लिहिली. त्यानंतर बऱ्याच काळानंतर इंग्रजी साहित्यात निर्माण झालेला विज्ञानसाहित्याचा प्रवाह मराठी भाषेतही यायला सुरुवात झाली.\nविज्ञानकथेची सुरुवात सर्वप्रथम १९०० मध्ये कृष्णाजी आठले यांच्या ज्यूल्स व्हर्नच्या कादंबरीच्या 'चंद्रलोकची सफर' या नावाने केलेल्या अनुवादाने झाली. त्याचे प्रकाशन 'केरळकोकिळ' या मराठी नियतकालिकात झाले. ते काम सहा वर्े चालू होतं. त्यानंतर १९११ साली श्रीधर रानडे यांनी लिहिलेल्या ' तारेचे हास्य' या त्यांनी स्वतः लिहिलेल्या कथेने विज्ञानकथा लेखनाची खरी पायाभरणी झाली. वा.म. जोशी यांनी लिहिलेल्या दोन कथा 'अप्रकाशित किरणांचा दिव्य प्रकाश ' आणि ' वामलोचना' १९१४ साली प्रकाशित झाल्या.\nभारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या वेळी विज्ञान कथा, कादंबऱ्या लिहिण्याचे काम थंडावले. पण, स्वातंत्र्योत्तर काळात १९५० नंतर अनुवादित विज्ञान कथांचे व कादंबऱ्यांचे लेखन पुन्हा सुरू झाले. भा.रा. भागवत यांनी ज्यूल्स व्हर्न आणि एच.जी. वेल्स यांच्या अराउंड द वर्ल्ड इन ८० डेज , ट्वेन्टी थाऊजंड लीग अंडर द सी , इनव्हिजिबल मॅन या कथा इथल्या मातीचा स्पर्श करून लिहिल्या. त्या कथा बालमित्रमध्ये छापून येत होत्या. त्यामुळे, त्या कथा जरी लहान थोर सगळ्यांना आवडल्या तरी विज्ञानकथेवर मात्र बालसाहित्य, साहसकथा असा शिक्का बसला. आणि त्यामुळे त्या कथांना जरी यश आले तरी विज्ञानकथांच्या प्रगतीत त्यामुळेच मोठा अडसर निर्माण झाला. त्याचा परिणाम यशवंत रांजणकर, नारायण धारप, द.पां. खांबेटे, दि बा. मोकाशी यांच्या लेखनावर झाला. त्यातील बरेच लेखन हे अनुवादित वा रूपांतरित होते. पण, दि.बा. मोकाशी यांनी लिहिलेल्या विज्ञानकथा मात्र स्वतंत्र होत्या.\nभा.रा. भागवत यांचा ' उडती छबकडी ' हा सगळ्यात पहिला विज्ञान कथासंग्रह १९६६ साली आला. त्या पाठोपाठ द.पां. खांबेटे यांचा ' माझे नाव रमाकांत वालावलकर' हा विज्ञान कथासंग्रह आला. द.पां. खांबेटे यांच्या या संग्रहातील सगळ्या कथा रहस्यरंजनमध्ये प्रकाशित झालेल्या होत्या.\nआपल्याकडे स्वातंत्र्योत्तर काळात विज्ञान तंत्रज्ञानाला जसजसे महत्व यायला लागले तसा त्याचा प्रसारही वेगाने व्हायला लागला. विज्ञान जीवनाला सर्व अंगांनी भिडायला लागले. आणि त्यानंतर आधुनिक विज्ञानकथांचा उदयकाल १९७५ पासून झाला असे मानले जाते.\nजयंत नारळीकर यांच्या कृष्णविवर या कथेपासून विज्ञानकथेकडे गंभीरपणे पाहिले जायला लागलं. अर्थात, जयंत नारळीकर यांच्याआधीही निरंजन घाटे विज्ञान कथा लेखन करत होतेच. निरंजन घाटे १९७१पासून विज्ञान कथास्पर्धेत बक्षीसे मिळवणारे विज्ञान साहित्य लेखक आहेत. १९७५ च्या साहित्य संमेलनात दुर्गाबाई भागवत यांनी जयंत नारळीकर यांच्या विज्ञानकथांची आणि ते करत असलेल्या प्रयत्नांची दखल घेतली आणि त्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. तेव्हापासून विज्ञानकथा या प्रकाराला समीक्षकांनी गंभीरपणे घेतले. आणि मग तिची दिवसेंदिवस प्रगती होतच राहिली. त्याच काळात ललित कथांशी जवळीक साधून ललित कथांच्या निकषाला अनुसरून विज्ञान कथा लिहायला सुरुवात केली ती विज्ञान कथा लेखक बाळ फोंडके यांनी. विज्ञानकथा लेखन या प्रकारात बाळ फोंडके यांचे योगदान फार मोलाचे आहे.विज्ञानातल्या नव्या शोधांमुळे मानवी नातेसंबंधांचा जो विचित्र गुंता होतो याचे चित्रण त्यांच्या विज्ञानकथांमधून दिसून येते. लक्ष्मण लोंढे यांच्या नावाचा उल्लेख केल्याशिवाय विज्ञान कथाकारांची यादी अपूर्णच राहील. त्यानंतर विज्ञानकथा लेखकांत श्री. सुबोध जावडेकर यांनी लिहिलेल्या विज्ञानकथांची शैली विशेष उल्लेखनीय अशी आहे. त्यांच्या कथेतील काल्पनिकता श्वास रोखून ठेवणारी असून कथाही उल्लेखनीय अश्या आहेत.[१]\nयाव्यतिरिक्त अरुण साधू , अरुण हेबळेकर, अरुण मांडे, संजय ढोले , शुभदा गोगटे यांच्या विज्ञानकथांतून त्यांनी माणसांचा वेध घेतला आहे. लेखनात तंत्रज्ञानाच्या झपाट्यात माणूसपणाच्या खुणा शोधण्याचा प्रयत्न प्रा. माधुरी शानबाग यांच्या विज्ञानकथांचा दिसून येतो. तर अरुण मांडे यांच्या विज्ञानकथेत विशेष शैली दिसते.\nइतर साहित्याच्या तुलनेत विज्ञान साहित्याकडे जास्त मूलभूत पातळीवर जीवनदर्शन घडवण्याची क्षमता असते. मराठी विज्ञानकथेने गेल्या पन्नास साठ वर्षात गाठलेला पल्ला प्रशंसनीय आहे. आणि आ��ा पुढे तशीच वाटचाल कायम चालू राहील असं आशादायी लिखाण होत आहे.\n१ काही प्रसिद्ध विज्ञान कथा लेखक\n१.१ आधुनिक विज्ञान कथा लेखक\n२ काही प्रसिद्ध विज्ञान कथासंग्रह/कादंबऱ्या\n३ काही प्रातिनिधिक विज्ञानकथा संग्रह\nकाही प्रसिद्ध विज्ञान कथा लेखकसंपादन करा\nआधुनिक विज्ञान कथा लेखकसंपादन करा\nविज्ञान कथांच्या प्रगतीमुळे पुढे यादी वाढत चालली आहे.\nकाही प्रसिद्ध विज्ञान कथासंग्रह/कादंबऱ्यासंपादन करा\nअंतराळातील भस्मासूर (लेखक - जयंत नारळीकर)\nअखेरचा प्रयोग (लेखक - बाळ फोंडके)\nअमानुष (लेखक - बाळ फोंडके)\nअस्मानी (लेखिका - शुभदा गोगटे)\nआकाशभाकीते (लेखक - सुबोध जावडेकर)\nऑफलाईन (लेखक - बाळ फोंडके)\nइंद्रधनुष्य (लेखिका - माधुरी शानभाग)\nकर्णपिशाच्च (लेखक - बाळ फोंडके)\nकल्पित अकल्पित (लेखिका - सुधा रिसबूड)\nकालवलय (लेखक - बाळ फोंडके)\nगर्भार्थ (लेखक - बाळ फोंडके)\nगार्डिअन (लेखिका - सुधा रिसबूड)\nगुगली (लेखक - सुबोध जावडेकर)\nगुडबाय अर्थ (लेखक - बाळ फोंडके)\nगोलमाल (लेखक - बाळ फोंडके)\nखिडकीलाही डोळे असतात (लेखक - बाळ फोंडके)\nचिरंजीव (लेखक - बाळ फोंडके)\nजीवनचक्र (लेखक - निरंजन घाटे)\nथँक यू मिस्टर फॅरॅडे (लेखक - लक्ष्मण लोंढे)\nदॅट क्रेझी इंडियन (लेखक - निरंजन घाटे)\nदुसरा आइन्स्टाईन (लेखक - लक्ष्मण लोंढे)\nदृष्टिभ्रम (लेखक - बाळ फोंडके)\nद्विदल (लेखक - बाळ फोंडके)\nपुढल्या हाका (लेखक - सुबोध जावडेकर)\nपुनर्जन्म (लेखिका - माधुरी शानभाग)\nप्रारंभ (लेखिका - मेघश्री दळवी)\nप्रिमझाल मान (लेखिका - मेघश्री दळवी)\n२२ जुलै १९९५ (लेखक - लक्ष्मण लोंढे)\nभविष्यवेध (लेखक - निरंजन घाटे)\nमुंगी उडाली आकाशी (लेखिका - माधुरी शानभाग)\nमृत्यूदूत (लेखक - निरंजन घाटे)\nयंत्रमानवाची साक्ष (लेखक - निरंजन घाटे)\nयंत्रलेखक (लेखक - निरंजन घाटे)\nयक्षाची देणगी (लेखक - जयंत नारळीकर)\nयुरेका (लेखक - बाळ फोंडके)\nरिमोट कंट्रोल (लेखक - लक्ष्मण लोंढे)\nरोबो फिक्सिंग (लेखक - निरंजन घाटे)\nवसुदेवे नेला कृष्ण (लेखिका - शुभदा गोगटे)\nवामनाचे चौथे पाऊल (लेखक -सुबोध जावडेकर)\nव्हर्चुअल रियॅलिटी (लेखक - बाळ फोंडके)\nसंगणकाची सावली (लेखक - सुबोध जावडेकर)\nसॅप (लेखिका - माधुरी शानभाग)\nसायबर कॅफे (लेखक - बाळ फोंडके)\nस्पेसजॅक (लेखक - निरंजन घाटे)\nस्वप्नचौर्य (लेखक - निरंजन घाटे)\nकाही प्रातिनिधिक विज्ञानकथा संग्रहसंपादन करा\nपूर्वसंचित – गोफ नात्यांचा, विश्वकर्म�� प्रकाशन, पुणे, २०१७\nब्रम्हांडाची कवाडं, संपादन लक्ष्मण लोंढे आणि डॉ मेघश्री दळवी, गार्गीज प्रकाशन, वसई, २०१६\nमन्वंतर, संपादन निरंजन घाटे, डायमंड प्रकाशन, पुणे, २०१५\nनिवडक धनंजय विज्ञानकथा, संपादन अरुण नेरूरकर, राजेंद्र प्रकाशन, मुंबई, २०१५\nविज्ञानसृष्टी – पुणे विद्यापीठ अभ्यासक्रमासाठी, संपादन डॉ स्नेहल तावरे आणि डॉ बाळासाहेब गुंजाळ, प्रेरणा प्रकाशन, पुणे, २०१४\nयंत्रमानव, संपादन सुबोध जावडेकर आणि अ.पां. देशपांडे, मनोविकास प्रकाशन, पुणे, २००७\nमराठीतील निवडक विज्ञानकथा, संपादन निरंजन घाटे, स्नेहवर्धन प्रकाशन, पुणे, २००१\nविज्ञानिनी, संपादन अ.पां. देशपांडे, श्रीविद्या प्रकाशन, पुणे, १९९०\nपरीक्षण : मराठीतील निवडक विज्ञानकथा संपादन : निरंजन घाटे\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १४ मे २०२० रोजी १३:२४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%80/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%A3", "date_download": "2020-08-07T21:21:46Z", "digest": "sha1:M4NHNJS43LXDZ26CGZDJVCJFCCI4FVMO", "length": 3589, "nlines": 59, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विकिपीडिया चर्चा:वनस्पती/मार्गक्रमण - विकिपीडिया", "raw_content": "\nविकिपीडिया :वनस्पती चर्चा मार्गक्रमण\nसूचना • मूल्यांकन • सहयोग • Naming conventions • Peer reviews • दालन • कार्यपद्धती\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ जुलै २००९ रोजी १९:४३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आ���े.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B9", "date_download": "2020-08-07T21:33:01Z", "digest": "sha1:Z2ZP53CIBGK6RV7H65XF3X4MKSXP4F3F", "length": 3624, "nlines": 43, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "जेद्दाह - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nजेद्दाह (अरबी भाषा: جدّة‎ जिद्दा)हे सौदी अरेबिया देशातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. लाल समुद्राचा काठावर वसलेले हे शहर सौदी अरेबियाच्या पश्चिम भागातील महानगर आहे. येथील लोकसंख्या ३४ लाख इतकी आहे.\nजेद्दाहचे सौदी अरेबियामधील स्थान\nस्थापना वर्ष इ.स. पूर्व ५००\nक्षेत्रफळ १,३२० चौ. किमी (५१० चौ. मैल)\n- घनता २,९२१ /चौ. किमी (७,५७० /चौ. मैल)\nकिंग अब्दुलअझीझ आंतरराष्ट्रीय विमानतळ हा येथील प्रमुख विमानतळ असून मक्का येथे हजसाठी जाणारे बहुतांश यात्राळू जेद्दाहमधून जातात.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १ मे २०१६ रोजी ०९:१४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/959389", "date_download": "2020-08-07T20:58:13Z", "digest": "sha1:F62TSHEF24OECKNTSL4AETOGDLUJ2SOB", "length": 2484, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"बॉस्निया आणि हर्झगोव्हिना\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"बॉस्निया आणि हर्झगोव्हिना\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nबॉस्निया आणि हर्झगोव्हिना (संपादन)\n२३:०४, १८ मार्च २०१२ ची आवृत्ती\n०९:१४, १५ मार्च २०१२ ची आवृत्ती (संपादन)\nEmausBot (चर्चा | योगदान)\n२३:०४, १८ मार्च २०१२ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nEmausBot (चर्चा | योगदान)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87", "date_download": "2020-08-07T22:22:33Z", "digest": "sha1:JPCDJ53P445IA7Y5AS26HNWHZ64MUHVA", "length": 3913, "nlines": 49, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "शिमाने - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nशिमाने (जपा���ी: 島根県) हा जपान देशाचा एक प्रभाग आहे. हा प्रभाग जपानच्या होन्शू ह्या सर्वात मोठ्या बेटाच्या नैऋत्य भागात वसला आहे.\nशिमाने प्रभागचे जपान देशामधील स्थान\nक्षेत्रफळ ६,७०७.३ चौ. किमी (२,५८९.७ चौ. मैल)\nघनता १०६.६ /चौ. किमी (२७६ /चौ. मैल)\nमात्सुए ही शिमाने प्रभागाची राजधानी आहे. लोकसंख्येच्या दृष्टीने शिमाने प्रभाग जपानमध्ये खालुन दुसर्‍या क्रमांकावर आहे.\nविकिव्हॉयेज वरील शिमाने प्रभाग पर्यटन गाईड (इंग्रजी)\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी ०७:२२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.makewineandbeer.net/bottle/craft-beer-consumers-are-the-target-shoppers-of-the-beer-world-e1ee9c/", "date_download": "2020-08-07T21:04:25Z", "digest": "sha1:657ALZ7XDAQJZ7SH6OG6VTG7DVR6BONM", "length": 9174, "nlines": 21, "source_domain": "mr.makewineandbeer.net", "title": "क्राफ्ट बिअर ग्राहक हे बिअर जगाचे लक्ष्य दुकानदार आहेत", "raw_content": "\nक्राफ्ट बिअर ग्राहक हे बिअर जगाचे लक्ष्य दुकानदार आहेत\nवर पोस्ट केले ०३-११-२०१९\nक्राफ्ट बिअर ग्राहक हे बिअर जगाचे लक्ष्य दुकानदार आहेत\nएबी-इनबावने बाजारात आणलेला मार्ग मी उभे करू शकत नाही. मॅक्रो आणि मूलत: अभिमान आहे. पुके. दुसरे म्हणतात, “बुडवू नका. बरं हो. हे एक छावणी आहे. हलके अमेरिकन शैलीचे कोठार. मी हे देखील कबूल करतो की जेव्हा माझे महाविद्यालयीन मित्रांसह शून्य ते शून्य होण्याचे मुख्य उद्दीष्ट होते तेव्हा मी महाविद्यालयीन आणि हॅचबॅकचा योग्य वाटा वापरला. मी बर्‍याच लोकांना ओळखत नाही जे बुडवेइझर मद्यपान करतात. सामूहिकपणानंतर मी मोठा झालो असल्याने, माझा मुख्य उद्देश म्हणजे माझ्या आठवड्यातील किराणा सामानासह अल्कोहोल खरेदी करणे.\nहे नुकतेच होते जेव्हा एका निर्भय प्रामाणिक मित्राने बिअर प्यायलेल्यांना स्नूबेरी म्हटले. नाराज नाही, परंतु माझ्या आवडीचा बचाव करण्यासाठी, मी हे सरळपणे सांगितले की क्राफ्ट मद्यपान करणारे टार्गेट शॉपर आणि बड / कॉअर्स / मिलर लाइट ड्रिंकर वॉल-मार्ट शॉपरचे किरकोळ समतुल्य आहेत. मी किरकोळ आणि ग्राहक सेवेत काम करतो, म्हणून मी माझा व्यवसाय वाल-मार्टवर न सोडणे निवडतो - ते माझ्या शोधापेक्षा कमी अनुभव देतात. \"ग्राहक सेवा\" आणि वॉल-मार्टचा अनुभव टाळण्यासाठी मी माझ्या स्थानिक हाय-वी आणि टार्गेटवर खरेदी करण्यासाठी काहीही करण्यास तयार आहे - आणि मी वॉल्टन लँडमध्ये राहतो. वॉल-मार्टचे घर बेन्टनविले, एआर, माझ्या घराच्या 200 कि.मी. नै .त्येकडे आहे. परंतु ते त्यांच्या वाईट अनुभवाबद्दल नाही.\nमला त्याच प्रकाशात युक्तिवाद शिल्प विरूद्ध घरगुती बिअर दिसतो. इन-बेव्हच्या मते - क्राफ्ट व्यवसायांचे बजेट किंवा एअरटाइमसह त्यांचे उत्पादन बाजारात घेण्याची गरज नसते - हस्तकला स्वतः बोलते. आणि हस्तकला ग्राहक सहासाठी to 7 ते 99 9.99 देण्यास तयार आहेत. हे बड / कॉर्स / मिलरपेक्षा निम्मी बियर खरेदी करते, परंतु तरीही बरेचदा हे अधिक सामर्थ्यवान आहे.\nफेसबुक किंवा ट्विटर किंवा इंस्टाग्रामवर क्राफ्ट ब्रूवर ट्विट किंवा अनुसरण करा. त्यांच्या सामग्रीवर टिप्पणी देणे सहसा उत्तर दर्शविते, कधीकधी संभाषण प्रचंड समूहांसह प्रयत्न करा.\nसर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्याला जे आवडते ते प्या. जर बीचवुड युगातील हा अमेरिकन कॅम्प असेल तर, मग ते व्हा. परंतु जर दक्षिणी कॅलिफोर्नियामधील स्टोन ब्रुइंगचा मजबूत, फुलांचा डबल आयपीए असेल तर ते ठीक आहे. खरं तर, आपण त्या तुलनेने उच्च प्रीमियम दिले. तथापि, आपला अनुभव अधिक समाधानकारक असू शकेल: गुंतागुंतीची चव ओळखा, बाटली किंवा पॅकेजिंग कलेचा आनंद घ्या, बाटली किंवा पॅकेजिंगवरील संबंधित बिअरचा विकास इतिहास वाचा. मजेदार आहे मित्र आणि इतर हॉप प्रमुखांसह भिन्न शैली, कथा, ब्रूअरीज आणि हॉप्सबद्दल चर्चा करण्यास मजेदार आहे. मला असे वाटत नाही की आपल्याकडे मूळ समूह आहेत.\nयाव्यतिरिक्त, ज्या कोणी लक्ष्यात प्रवेश करण्यापूर्वी सांगितले आहे ते असे होऊ शकतात: \"सूचीमध्ये जे आहे ते मला नक्की मिळते आणि इतर काहीही नाही.\" आपण वॉल-मार्टला दारामध्ये ढकलण्यास तयार आहात. घरगुती खरेदीदार जसे बड लाईट 18 पॅक आणि ते 1-2 आठवड्यांसाठी चांगले असतात. क्राफ्ट खरेदीदार असू शकतात, मला हे आणि ते पाहिजे आणि ते काय चांगले होते, मी ते परत आणीन, अरे बाई हे आता विक्रीवर आहे हे ���ता विक्रीवर आहे तसेच प्राप्त झाले ... आणि $ 50 नंतर कदाचित 18 ते 24 बिअर किंवा अधिक बॉम्बरसह.\nसांताक्रूझ मधील बिअर प्रेमींसाठी मार्गदर्शकदोन बिअरचा इतिहास आणि आउटसोर्सिंगचा प्रश्नबिअर, तंत्रज्ञान आणि पर्यटनाविषयी माध्यम प्रकल्प लो-फाय टचद्वारे प्रज्वलित करतेबुडवीझरचे नवीन \"अमेरिका\" शकतावर्षाचे सर्वात लोकप्रिय पुनर्बांधणी (आतापर्यंत ...)\nवाफवलेल्या टिळपियाबरोबर कोणती वाइन छान बनते सॅक्रॅमेन्टो जवळील सर्वोत्तम वायनरी काय आहेत सॅक्रॅमेन्टो जवळील सर्वोत्तम वायनरी काय आहेत माझ्या विडांनी मला थोडासा थंडगार वाइन आवडला हे विचित्र आहे का माझ्या विडांनी मला थोडासा थंडगार वाइन आवडला हे विचित्र आहे का अमेरिकन वाईनबद्दल फ्रान्समधील लोकांना कसे वाटते अमेरिकन वाईनबद्दल फ्रान्समधील लोकांना कसे वाटते अमेरिकेत वाइन शिजवण्यामध्ये मीठ का घातलं जातं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/author/jayesh-sawant/page/8/", "date_download": "2020-08-07T21:30:48Z", "digest": "sha1:ARM7EM6JDGFQ26NJ27XJ37B2R5TT3HHR", "length": 16679, "nlines": 279, "source_domain": "www.loksatta.com", "title": "जयेश सामंत | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nशार्कच्या पिल्लांच्या मासेमारीत वाढ\nसागरी किनारा मार्गचा भराव सुरक्षित\nठाणे महापालिकेच्या विकास आराखडय़ात दिव्यात काही सुविधांची आरक्षणे आहेत\nठाणे ते गेटवे जलवाहतूक\nसिडकोने काही वर्षांपूर्वी मुंबई ते नवी मुंबईदरम्यान प्रवासी वाहतुकीचा प्रकल्प सुरू केला होता.\nठाण्यापासून तासभरावर नवे पालघर\n१ ऑगस्ट २०१४ रोजी ठाणे जिल्ह्य़ाचे विभाजन करून नव्या पालघर जिल्ह्य़ाची निर्मिती करण्यात आली आहे\nघोटाळय़ांची बंद भुते बाहेर\nमहापालिकेतील १४ नगरसेवकांविरोधात यापूर्वी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.\nशहरबात ठाणे : अवजड कोंडीवर उतारा\nया मार्गावर उन्नत महामार्ग तसेच उड्डाण पुलांच्या उभारणीचे वेगवेगळे प्रस्ताव चर्चिले जात आहेत.\nविमानतळांच्या ‘मेट्रो’ जोडणीची खलबते\nमानखुर्द ते वाशीदरम्यान ही मेट्रो जोडण्यासाठी खाडीवर पुलाची उभारणी करावी लागणार आहे.\nशहरबात ठाणे : घोटाळ्यांची भूते बाटलीबाहेर\nनियमांची मोडतोड करून स्थानिक रहिवाशांना अजिबात विश्वासात न घेता अनेक प्रकल्प शहरवासीयांवर लादण्यात आले.\nजागा नसताना ठाण्यात ठेकेदारास प्रकल्पासाठी ९ कोटी; चौकशीचे ���रकारचे आदेश\nविकास प्राधिकरणाने महानगर क्षेत्राच्या परिवहन व्यवस्थेचा र्सवकष असा अभ्यास सुरू केला असून\nवडाळा-ठाणे मेट्रो अधिक वेगवान\nमेट्रो प्रकल्पांच्या तुलनेत ठाणे मेट्रोचा वेग अधिक असावा असा मुख्यमंत्र्यांचा आग्रह आहे.\nनरेंद्र पवार यांच्याशी जुळवून घेण्याचे स्पष्ट आदेश शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांना देण्यात आले आहेत.\nशहरबात ठाणे : आत्मकेंद्री राजकारणाचा स्वार्थी घोडेबाजार\nराष्ट्रवादी काँग्रेसचे मातब्बर नेते वसंत डावखरे यांनी विधान परिषदेची निवडणूक प्रतिष्ठेची केली,\nडोंबिवली स्फोटामुळे बिल्डरांना धक्का\n‘स्मार्ट सिटी’चा डंका पुन्हा पिटला जावा यासाठी विकासकांच्या एका मोठय़ा गटाकडून व्यूहरचना आखली जात आहे.\nशहरबात ठाणे : धोकादायक इमारतींवरील कारवाईचा देखावा\nधोकादायक इमारतींबाबत महापालिका प्रशासन आणि शासनाचे धोरण नेहमी संभ्रमाचे राहिले आहे.\nकोपरी पुलाचे काम पावसाळ्यानंतर\nगेल्या १५ वर्षांपासून या उड्डाणपुलाच्या विस्तारीकरणाचे घोंगडे भिजत पडले आहे.\nमहापालिकेच्या कोपरी येथील सांडपाणी प्रक्रिया केंद्रात दररोज १५० दशलक्ष लिटर पाण्यावर प्रक्रिया केली जाते.\nमुंब्य्राचे गुलाब मार्केट जयस्वाल यांच्या रडारवर\nगुलाब मार्केट ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या रडारवर आले आहे.\nपरवडणाऱ्या घरांच्या जमिनीचा मार्ग मोकळा\nराज्यंभरात आठ शहरांमध्ये घर उभारणीसाठी यूएलसीची जमीन देण्याचा निर्णय\n‘वाहनतळासाठी चटईक्षेत्र’ योजना गुंडाळणार\nचटईक्षेत्र मिळवा’ या योजनेला राज्य सरकारने केराची टोपली दाखविल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.\nमनोरुग्णालयाच्या जमिनीला संरक्षक कवच\nराज्य सरकारने ७२ एकर क्षेत्रफळांच्या या विस्तीर्ण परिसराला संरक्षक भितींचे नवे कवच उभारण्याचा निर्णय घेतला आहे. शा\nघारापुरीच्या लखलखाटाला अखेर मुहूर्त\nविद्युतीकरणासाठी एमएमआरडीएकडून २० कोटींचा निधी मंजूर\n‘अच्छे दिन’चा फुगा फुटला\nठाण्याच्या जिल्हाधिकारी म्हणून गेल्या दीड वर्षांत स्वत:च्या कामाची वेगळी अशी छाप सोडणाऱ्या डॉ. अश्विनी जोशी यांची अखेर राज्य सरकारने बदली केली.\nवन्यजीवांसाठी विंधण विहिरी खोदण्याचा निर्णय\n२७ गावांच्या पट्टय़ात व्यावसायिक नगरी\nवांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्सच्या धर्तीवर व्यावसायिक नगरी उभार���ीच्या दृष्टीने नगर नियोजन सुरू केले आहे.\nसुशांतच्या मृत्यूपूर्वी काही दिवस आधी रियाने मुंबईत घेतले दोन आलिशान फ्लॅट्स\nश्रुती मोदी आहे तरी कोण सुशांतच्या मृत्यूप्रकरणी CBI ने तिच्या विरोधात दाखल केला गुन्हा\nसुशांत सिंहच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे देण्यास रिया चक्रवर्तीचा विरोध, म्हणाली...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल शंकुतला देवींनी मृत्यूआधी केलेली 'ती' भविष्यवाणी ठरली खरी\nसोनू सूदच्या मदतीचा ओघ कायम; रशियात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना केलं एअरलिफ्ट\nराज्यातील ग्रामीण भागांमधील करोना प्रादुर्भाव चिंताजनक\nकंपनी सेक्रेटरी प्रवेश परीक्षा ऑनलाइन\nदेशात २४ तासांत ६२,५३८ रुग्ण\nमुंबईतील ७७ टक्के रुग्ण करोनामुक्त\nमशिदीच्या पायाभरणीस जाणार नाही - आदित्यनाथ\nवकील तूर्त अत्यावश्यक सेवेत नाहीत\nऑनलाइन वर्गाना प्राध्यापकांचा विरोध\nतंत्रशिक्षण पदविका प्रवेशप्रक्रिया सोमवारपासून\nमुंबईतील मॉल्समध्ये ‘आरोग्य सेतू’ची ग्राहकांवर सक्ती\nयूपीएससी गुणवंताशी सोमवारी संवाद\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\nअजित पवार मनसे नगरसेवकावर भडकले; म्हणाले, \"आमचे चार मंत्री करोना पॉझिटिव्ह आलेत\"X\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nमुंबईतील ७७ टक्के रुग्ण करोनामुक्त\n‘सिंधू’ कडून प्रत्येक स्त्रीनं शिकायला हव्यात या सात गोष्टी\nपदोन्नतीतील आरक्षणावरून सरकार विरुद्ध मंत्री\nप्रथम वर्ष पदवीच्या ऑनलाइन प्रवेश अर्जासाठी भरमसाट शुल्कवसुली\nप्रकल्पासाठी वाघांचे स्थलांतर अयोग्य\nआईवडिलांसह दोन मुलांची हत्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/sarvakaryeshu2014/", "date_download": "2020-08-07T21:46:10Z", "digest": "sha1:X7HEEJMCPI3R22C7TDQVOSWB5HOU5MZZ", "length": 21514, "nlines": 263, "source_domain": "www.loksatta.com", "title": "सर्वकार्येषु सर्वदा २०१४ | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nशार्कच्या पिल्लांच्या मासेमारीत वाढ\nसागरी किनारा मार्गचा भराव सुरक्षित\nविविध क्षेत्रांत कार्यरत १० संस्थांची ओळख ‘लोकसत्ता’ने गणेशोत्सवाच्या ‘सर्वकार्येषु सर्वदा’ च्या माध्यमातून करून दिली. दानयज्ञातील मदतरूपी समीधांची यादी..\nविविध क्षेत्रांत कार्यरत १० संस्थांची ओळख ‘लोकसत्ता’ने गणेशोत्सवाच्या ‘सर्वकार्येषु सर्वदा’च्या माध्यमातून करून दिली. दानयज्ञात���ल मदतरूपी समीधांची यादी..\nविविध क्षेत्रांत कार्यरत १० संस्थांची ओळख ‘लोकसत्ता’ने गणेशोत्सवाच्या ‘सर्वकार्येषु सर्वदा’ च्या माध्यमातून करून दिली. दानयज्ञातील मदतरूपी समिधांची यादी..\nविविध क्षेत्रांत कार्यरत १० संस्थांची ओळख ‘लोकसत्ता’ने गणेशोत्सवाच्या ‘सर्वकार्येषु सर्वदा’ च्या माध्यमातून करून दिली. दानयज्ञातील मदतरूपी समिधांची यादी..\nविविध क्षेत्रांत कार्यरत १० संस्थांची ओळख ‘लोकसत्ता’ने गणेशोत्सवाच्या ‘सर्वकार्येषु सर्वदा’ च्या माध्यमातून करून दिली. दानयज्ञातील मदतरूपी समीधांची यादी..\nविविध क्षेत्रांत कार्यरत १० संस्थांची ओळख ‘लोकसत्ता’ने गणेशोत्सवाच्या ‘सर्वकार्येषु सर्वदा’ च्या माध्यमातून करून दिली. यंदाही वाचकांनी ‘लोकसत्ता’च्या या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला.\nविविध क्षेत्रांत कार्यरत १० संस्थांची ओळख ‘लोकसत्ता’ने गणेशोत्सवाच्या ‘सर्वकार्येषु सर्वदा’ च्या माध्यमातून करून दिली. यंदाही वाचकांनी ‘लोकसत्ता’च्या या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला.\nविविध क्षेत्रांत कार्यरत दहा संस्थांची ओळख ‘लोकसत्ता’ने गणेशोत्सवाच्या ‘सर्वकार्येषु सर्वदा’ च्या माध्यमातून करून दिली. यंदाही वाचकांनी ‘लोकसत्ता’च्या या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला.\nविविध क्षेत्रांत कार्यरत दहा संस्थांची ओळख ‘लोकसत्ता’ने गणेशोत्सवाच्या ‘सर्वकार्येषु सर्वदा’ च्या माध्यमातून करून दिली. यंदाही वाचकांनी ‘लोकसत्ता’च्या या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला.\nसमाजातील विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या दहा संस्थांची ओळख ‘लोकसत्ता’ने गणेशोत्सवाच्या मंगलपर्वात ‘सर्वकार्येषु सर्वदा’ या उपक्रमाच्या माध्यमातून वाचकांना करून दिली. यंदाही\nसमाजातील विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या दहा संस्थांची ओळख ‘लोकसत्ता’ने गणेशोत्सवात ‘सर्वकार्येषु सर्वदा’ या उपक्रमाच्या माध्यमातून वाचकांना करून दिली.\nनरहर कुरुंदकर अॅडव्हान्स्ड स्टडीज अॅण्ड रिसर्च सेंटर\n‘सर्वकार्येषु सर्वदा’ या उपक्रमाच्या माध्यमातून समाजात विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या संस्थांच्या कार्याची ओळख करून देत ‘लोकसत्ता’ने सामाजिक बांधीलकी जपली आहे.\nसमाजातील विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या दहा संस्थांची ओळख ‘लोकसत्ता’ने गणेशोत्सवाच्या मंगलपर्वात ‘स��्वकार्येषु सर्वदा’ या उपक्रमाच्या माध्यमातून वाचकांना करून दिली.\nगेली दहा र्वष स्नेहज्योती निवासी अंध विद्यालय, ही शाळा पूर्णपणे विनाअनुदान तत्त्वावर चालवली जात आहे. त्यामुळे दरमहा सुमारे दीड लाख रुपयांच्या खर्चाची तोंडमिळवणी करताना आशाताईंची बरीच धावपळ होते.\nअर्थपूर्ण शिक्षणाचा आनंददायी ज्ञानयज्ञ\nआनंददायी शिक्षणाचा ‘ग्राममंगल’चा प्रयोग आता केवळ एका जिल्ह्य़ापुरता मर्यादित राहिला नसून पुणे, सातारा, बीड अशा ठिकठिकाणच्या शाळांमधून ‘ग्राममंगल'च्या वतीने खऱ्याखुऱ्या रचनात्मक पद्धतीचे शिक्षण दिले जाते.\nइथे सांभाळत नाहीत, सामावून घेतात..\nविशेष मुलांसाठी गेल्या ३४ वर्षांपासून काम करणाऱ्या जीवनज्योत या संस्थेचा कारभार पारदर्शी राहील हे आग्रहाने पाहिले जाते.\nमाणसाच्या आसपास वावरणारे प्राणी संरक्षणासाठी माणसावरच निर्भर असतात. प्राणीप्रेमावर आश्वस्त असलेले हे प्राणी कधी कधी उपद्रवकारी ठरतात.\nश्रम.. प्रतिष्ठा अन् प्राप्ती\nडॉ. श्रीनाथ शेषगिरी कलबाग या ऋषितुल्य अवलियाच्या संकल्पनेतून आणि कष्टातून उभी राहिली विज्ञान आश्रम ही संस्था. ते हिंदुस्थान लिव्हर या प्रसिद्ध कंपनीच्या 'इंजिनीअरिंग सायन्स' विभागाचे प्रमुख होते. शिक्षण हा\nसर्वकार्येषु सर्वदा – ज्ञानदा वसतिगृह, वरोरा : एक सकारात्मक ऊर्जा केंद्र\nवरोरा म्हटले की, सर्वाच्या ओठावर बाबा आमटेंच्या आनंदवनाचे नाव येते. याच आनंदवनाच्या मुख्य प्रवेशदारासमोर झाडांच्या गर्दीत ज्ञानदा वसतिगृहाची छोटेखानी वास्तू उभी आहे.\nसर्वकार्येषु सर्वदा – आधाराश्रम संस्था, नाशिक : निराश्रितांचा ‘आधार’\nनिराधार, पोरकी मुले-मुली आणि अडचणीत सापडलेल्या स्त्रिया यांना आधार द्यायचा, संरक्षण द्यायचे, त्यांची काळजी घ्यायची, पोटभर अन्न, अंगभर कपडा अन् घराची ऊब द्यायची, पाठीवरून मायेचा हात फिरवायचा.\nसर्वकार्येषु सर्वदा – आयुष्याला आकार देणारे हात\nगेली ४३ वर्षे सुरू असलेली कर्करोगासंबंधीची सीपीएएची मोहीम आता अधिकच तीव्र झाली आहे. महिन्याला तीन हजारांहून अधिक रुग्णांना आवश्यक ती मदत करणाऱ्या या संस्थेसाठी देणग्या येत असल्या तरी वाढती\nसर्वकार्येषु सर्वदा – केकी मूसचे कला लेणे\nकेकी मूस या अवलियाची ही दुनिया कलेशी तादात्म्य पावलेल्या या कलाकाराने आपले सारे आयुष्य तिच्या सा��नेत घालवले.\nसर्वकार्येषु सर्वदा – नरहर कुरुंदकर प्रतिष्ठान : एकच ध्येय.. समाजाची प्रगती\nनांदेड येथील वास्तव्यात कुरुंदकर गुरुजींनी सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून एक जिवंतपणा ठेवला होता. गायन-वादन विद्यालय, अभिनव चित्रशाळा, गोदातीर संशोधन मंडळ अशा वेगवेगळ्या क्षेत्रांत काम करणाऱ्या संस्थांचे पालकत्व गुरुजींनी\nसुशांतच्या मृत्यूपूर्वी काही दिवस आधी रियाने मुंबईत घेतले दोन आलिशान फ्लॅट्स\nश्रुती मोदी आहे तरी कोण सुशांतच्या मृत्यूप्रकरणी CBI ने तिच्या विरोधात दाखल केला गुन्हा\nसुशांत सिंहच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे देण्यास रिया चक्रवर्तीचा विरोध, म्हणाली...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल शंकुतला देवींनी मृत्यूआधी केलेली 'ती' भविष्यवाणी ठरली खरी\nसोनू सूदच्या मदतीचा ओघ कायम; रशियात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना केलं एअरलिफ्ट\nराज्यातील ग्रामीण भागांमधील करोना प्रादुर्भाव चिंताजनक\nकंपनी सेक्रेटरी प्रवेश परीक्षा ऑनलाइन\nदेशात २४ तासांत ६२,५३८ रुग्ण\nमुंबईतील ७७ टक्के रुग्ण करोनामुक्त\nमशिदीच्या पायाभरणीस जाणार नाही - आदित्यनाथ\nवकील तूर्त अत्यावश्यक सेवेत नाहीत\nऑनलाइन वर्गाना प्राध्यापकांचा विरोध\nतंत्रशिक्षण पदविका प्रवेशप्रक्रिया सोमवारपासून\nमुंबईतील मॉल्समध्ये ‘आरोग्य सेतू’ची ग्राहकांवर सक्ती\nयूपीएससी गुणवंताशी सोमवारी संवाद\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\nअजित पवार मनसे नगरसेवकावर भडकले; म्हणाले, \"आमचे चार मंत्री करोना पॉझिटिव्ह आलेत\"X\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nमुंबईतील ७७ टक्के रुग्ण करोनामुक्त\n‘सिंधू’ कडून प्रत्येक स्त्रीनं शिकायला हव्यात या सात गोष्टी\nपदोन्नतीतील आरक्षणावरून सरकार विरुद्ध मंत्री\nप्रथम वर्ष पदवीच्या ऑनलाइन प्रवेश अर्जासाठी भरमसाट शुल्कवसुली\nप्रकल्पासाठी वाघांचे स्थलांतर अयोग्य\nआईवडिलांसह दोन मुलांची हत्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vruthanta-news/nashik-ssc-result-1111690/", "date_download": "2020-08-07T21:33:29Z", "digest": "sha1:F2B4UTKRBQQKPBUMC3KMTHUWHWAHLQIZ", "length": 20044, "nlines": 209, "source_domain": "www.loksatta.com", "title": "दहावीत नाशिक विभागाची विक्रमी झेप | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nशार्कच्या पिल्लांच्या मासेमारीत वाढ\nसागरी किनारा मार्गचा भ��ाव सुरक्षित\nदहावीत नाशिक विभागाची विक्रमी झेप\nदहावीत नाशिक विभागाची विक्रमी झेप\nदहावीच्या परीक्षेत नाशिक विभागीय मंडळात मागील पाच वर्षांत यंदा सर्वाधिक म्हणजे ९२.१६ टक्के निकालाची नोंद झाली.\nदहावीच्या परीक्षेत नाशिक विभागीय मंडळात मागील पाच वर्षांत यंदा सर्वाधिक म्हणजे ९२.१६ टक्के निकालाची नोंद झाली. त्यात सर्वाधिक निकाल नाशिक (९२.८३) तर सर्वात कमी निकाल धुळे जिल्ह्याचा (९१.३६) लागला. परीक्षेला बसलेल्या १ लाख ९२ हजार पैकी १ लाख ७९,९९८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यात पुन्हा एकदा मुलींचे वर्चस्व कायम राहिले. यंदाच्या निकालाचे वैशिष्ठय़े म्हणजे, विभागातील ५४८ माध्यमिक शाळांचा १०० टक्के निकाल आणि ३० टक्क्यांपेक्षा कमी निकालाच्या शाळांची दोनवर आलेली संख्या. गुणपत्रिकांचे वितरण शाळांमार्फत १५ जूनला म्हणजे सोमवारी दुपारी तीन वाजता होणार आहे.\nदहावीचा निकाल पाहण्यासाठी सकाळपासून विद्यार्थी व पालकांची लगबग सुरू होती. दुपारी एकच्या सुमारास ऑनलाईन निकाल जाहीर झाला. तत्पुर्वी, संबंधितांनी संगणकासमोर ठाण मांडून निकाल पाहण्याची तजविज केली होती. इंटरनेट कॅफेचालकांनी प्रती विद्यार्थी १५ ते २५ रुपये आकारात आपले उखळ पांढरे करून घेतले. नाशिक विभागाने पाच वर्षांत सर्वाधिक निकालाची नोंद केली असल्याचे मंडळाचे विभागीय अध्यक्ष दत्तात्रय जगताप यांनी सांगितले. नाशिक जिल्ह्यात ७९३८२, धुळे २५३३५, जळगाव ५४९४९, नंदुरबार १७३३२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मुलांच्या तुलनेत मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी यंदाही अधिक राहिली. विभागात १ लाख ६९७५ विद्यार्थ्यांपैकी ९७०२१ (९०.७० टक्के) विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मुलींचे हे प्रमाण ९८०८८ पैकी ७९९७७ (९३.९९ टक्के) उत्तीर्ण असे आहे. गतवर्षी नाशिक विभागाचा ९१.५८ टक्के निकाल होता.\nयंदा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांपैकी ४८ हजार ८४४ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य श्रेणी प्राप्त केली. तर प्रथम श्रेणीत ७६४६७, द्वितीय ४४८५७, पास श्रेणीत ६८३० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ज्यांना गुणांची पडताळणी करायची आहे, त्यांनी मूळ गुणपत्रिका प्राप्त झाल्यानंतर विहित नमुन्यात २५ जूनपर्यंत मंडळाकडे अर्ज सादर करणे आवश्यक आहे. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना श्रेणी सुधार योजनेत ऑक्टोबर २०१५ व मार्च २०१�� मध्ये संधी उपलब्ध असल्याचे मंडळाने म्हटले आहे. उत्तर पत्रिकेच्या छायाप्रती मागणी केल्यास उपलब्ध करून देण्यात येतील. त्यासाठी २९ जूनपर्यंत विद्यार्थ्यांनी अर्ज सादर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. दहावीच्या नवीन अभ्यासक्रमाच्या परीक्षेचे हे तिसरे वर्ष होते. विद्यार्थी, शिक्षक यांना त्याचा सराव झाला असून त्यामुळे निकाल उंचावल्याचे मत जगताप यांनी व्यक्त केले.\nउत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या तुलनेत अकरावीच्या जागा कमी\nदहावीच्या परीक्षेत नाशिक जिल्ह्यात तब्बल ७९३८२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असले तरी अकरावीसाठी ७१२४० जागा उपलब्ध आहेत. तसेच आश्रमशाळांमध्ये अकरावीच्या पाच हजार जागा आहेत. म्हणजे उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या तुलनेत अकरावीच्या ३१४२ जागा कमी असल्याचे स्पष्ट झाले आहे. नाशिक जिल्ह्यात उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या तुलनेत अकरावीची प्रवेश क्षमता कमी दिसत असली तरी तंत्रनिकेतन पदविका, आयटीआय आदी शाखांमध्ये अनेक विद्यार्थी प्रवेश घेतात. यामुळे अकरावीच्या उपलब्ध जागा काही अंशी रिक्त राहू शकतील, अशी शक्यता विभागीय सचिव आर. आर. मारवाडी यांनी व्यक्त केली. जिल्ह्यात एकूण ३४५ महाविद्यालये आहेत. त्यात कला शाखेच्या ३४ हजार २४०, विज्ञान २१ हजार ९६०, वाणिज्य शाखा १३ हजार १६० तर संयुक्त अभ्यासक्रमाच्या १८८० अशा एकूण ७१ हजार २४० जागा उपलब्ध आहेत. तसेच २९ आश्रमशाळांमध्ये अकरावीची पाच हजार प्रवेश क्षमता आहे. नाशिक शहरातील महाविद्यालयात अकरावीसाठी २०, ८६० प्रवेश क्षमता आहे. त्यात कला शाखेच्या ४७६०, विज्ञान ८०२०, वाणिज्य ७६०० तर संयुक्तच्या ४८० जागांचा समावेश आहे. अकरावी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात शिक्षण विभागाने ११ जून रोजी चांदवड येथे जिल्ह्यातील सर्व प्राचार्याची बैठक बोलावली आहे. चांदवडच्या नेमीनाथ जैन महाविद्यालयात ही बैठक होईल. अकरावी प्रवेश प्रक्रिया राबविण्याच्या कार्यपध्दतीबाबत संबंधितांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.\n३० टक्क्यांहून कमी निकालाच्या दोन शाळा\nचार वर्षांपूर्वी विभागात ३० टक्केपेक्षा कमी निकाल लागणाऱ्या शाळांची १३७ वर असणारी संख्या माची २०१५ मध्ये केवळ दोन शाळांवर आली आहे.\n२०१३ मध्ये ही संख्या २५ शाळा इतकी होती. मार्च २०१४ च्या परीक्षेत इतका कमी निकाल लागणाऱ्या ४ शाळा होत्या. यंदा त्��ातही निम्म्याने घट झाली आहे.\nशंभर टक्के निकालाच्या ५४८ शाळा\nकमी निकालाच्या शाळा लक्षणियरित्या कमी झाल्या असताना दुसरीकडे सर्वच्या सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होणाऱ्या शाळांची संख्या वाढली आहे. यंदा विभागात एकूण ५४८ माध्यमिक शाळांचा १०० टक्के निकाल लागला. गतवर्षी हे प्रमाण ४५१ इतके होते. मार्च २०१४ मध्ये २९५, मार्च २०१२ मध्ये हे प्रमाण २३१ शाळा होते.\nमाध्यमिक शाळांत परीक्षेत १३२ विद्यार्थ्यांनी गैरमार्गाचा अवलंब केला असून त्यांना शिक्षासुचीनुसार शिक्षा करण्यात आली आहे. त्यात नाशिकचे ६२, धुळे २३, जळगाव ४५ व नंदुरबारच्या दोन विद्यार्थ्यांचा समावेश आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nसुशांतच्या मृत्यूपूर्वी काही दिवस आधी रियाने मुंबईत घेतले दोन आलिशान फ्लॅट्स\nश्रुती मोदी आहे तरी कोण सुशांतच्या मृत्यूप्रकरणी CBI ने तिच्या विरोधात दाखल केला गुन्हा\nसुशांत सिंहच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे देण्यास रिया चक्रवर्तीचा विरोध, म्हणाली...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल शंकुतला देवींनी मृत्यूआधी केलेली 'ती' भविष्यवाणी ठरली खरी\nसोनू सूदच्या मदतीचा ओघ कायम; रशियात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना केलं एअरलिफ्ट\nराज्यातील ग्रामीण भागांमधील करोना प्रादुर्भाव चिंताजनक\nकंपनी सेक्रेटरी प्रवेश परीक्षा ऑनलाइन\nदेशात २४ तासांत ६२,५३८ रुग्ण\nमुंबईतील ७७ टक्के रुग्ण करोनामुक्त\nमशिदीच्या पायाभरणीस जाणार नाही - आदित्यनाथ\nवकील तूर्त अत्यावश्यक सेवेत नाहीत\nऑनलाइन वर्गाना प्राध्यापकांचा विरोध\nतंत्रशिक्षण पदविका प्रवेशप्रक्रिया सोमवारपासून\nमुंबईतील मॉल्समध्ये ‘आरोग्य सेतू’ची ग्राहकांवर सक्ती\nयूपीएससी गुणवंताशी सोमवारी संवाद\n1 अकरावीच्या प्रवेशासाठी विविध महाविद्यालयांमधील उपलब्ध जागा\n2 गोदा स्वच्छतेसाठी सर्वाची एकजूट\n3 ‘डोंगर हिरवागार’ करण्यासाठी नाशिककरांचा प्रतिसाद\nअजित पवार मनसे नगरसेवकावर भडकले; म्हणाले, \"आमचे चार मंत्री करोना पॉझिटिव्ह आलेत\"X", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vruthanta-news/one-village-one-studio-273990/", "date_download": "2020-08-07T21:40:22Z", "digest": "sha1:2BTH37IZLRGQOOGNJLNKAMOUKBXYTEKV", "length": 19594, "nlines": 211, "source_domain": "www.loksatta.com", "title": "एक गाव, एक स्टुडिओ | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nशार्कच्या पिल्लांच्या मासेमारीत वाढ\nसागरी किनारा मार्गचा भराव सुरक्षित\nएक गाव, एक स्टुडिओ\nएक गाव, एक स्टुडिओ\nएकदा ‘प्रगतीची पावले’ पडायला लागली की ती सर्व दिशांना पडायला लागतात..मराठी चित्रपटसृष्टीत त्याचा बऱ्याच\nएकदा ‘प्रगतीची पावले’ पडायला लागली की ती सर्व दिशांना पडायला लागतात..\nमराठी चित्रपटसृष्टीत त्याचा बऱ्याच बाबतीत प्रत्यय येत आहे, त्याचाच एक भाग म्हणजे, मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणाचे दूरदूरवरच्या गावात- खेडय़ात फड रंगू लागलेत. त्यामुळेही मराठी चित्रपटाच्या पडद्यावर नवीन स्थळे, ग्रामीण सौंदर्यस्थळे याचेही दर्शन घडू लागले आहे.\nया ‘सुखद बदला’ची सुरुवातदेखील ‘श्वास’ (२००३) या चित्रपटापासून सुरू झाल्याचे श्रेय द्यायला हवे. ‘श्वास’पूर्वी कोकणात क्वचितच एखाद्या ‘करायचं ते दणक्यात’ अथवा ‘धमाल बाबल्या गणप्याची’ अशा चित्रपटाचे चित्रीकरण होई. गोव्यात तर एखाद्या ‘ठणठणगोपाळ’, ‘गुपचूप गुपचूप’ अशा चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी निर्माते जात. त्यापेक्षा बराच काळ सांगली, सातारा, कोल्हापूर येथेच चित्रीकरणाला पसंती दिली जाई. विशेषत: कोल्हापूरच्या अत्यंत गुणी व मेहनती अशा तंत्रज्ञ व कामगारांचे मराठी चित्रपटाच्या निर्मितीला भरपूर सहकार्य मिळे. दुपारची जेवणाची वेळ झाली तरी कोल्हापूरचे कामगार विनातक्रार लांबलेल्या चित्रीकरणात सहभागी होत..\n‘श्वास’पासून मराठी चित्रपट निर्मितीच्या चित्रीकरणाचे प्रमाण वाढताना नवीन पिढीच्या निर्माते, दिग्दर्शक, छायादिग्दर्शक व कलादिग्र्दशक या ‘चौकडी’ची इतरत्र नजर पडू लागली. एकीकडे अलिबाग तालुक्यातील नागाव, चौल, रेवदंडय़ाचा समुद्रकिनारा या परिसरात मोठय़ा प्रमाणावर चित्रीकरण होऊ लागले. ‘येडा’, ‘प्रेमाची गोष्ट’ इत्यादींचे येथेच चित्रीकरण रंगले, ‘अशाच एका बेटावर’चे रेवदंडापासून जवळ असणाऱ्या काशिद समुद्रकिनाऱ्यालगत चित्रीकरण झाले. या पट्टय़ात काही तगडय़ा निर्मात्यांचे असणारे बंगले व रिसॉर्ट्स चित्रीकरण अथवा कलाकारांना राहण्यासाठी उपयोगी पडू लागले. बरेचसे कलाकार या परिसरात चित्रीकरण असताना नागावच्या एखाद्या प्रशस्त बंगल्यात राहण्याला पसंती देतात. मुंबईपासून ही गावे जवळ असल्याने काही कलाकार ये-जादेखील करतात. काही वेळा त्यासाठी गेटवे ऑफ इंडिया ते मांडवा अशा जल वाहतुकीने प्रवास करतात. फार पूर्वी अलिबाग परिसरातील चौल येथे ‘यशोदा’ चित्रपटाचे चित्रीकरण झाले. अन्यथा या भागातील तेव्हाचे धूळ उडवणारे रस्ते मराठी चित्रपटसृष्टीला पसंत नसत. अलीकडे ठाण्याच्या येऊरपासून अमरावतीतील एखाद्या गावापर्यंत आणि उरणपासून नागपूरच्या बाहेरच्या भागात अक्षरश: कुठेही चित्रीकरणासाठी जाण्याचे प्रमाण वाढले आहे. मग त्यासाठी जळगावचा कडक उन्हाळा असो अथवा रत्नागिरीतील पाऊस असो, हे सगळे गृहीत धरूनच मोठय़ा प्रमाणावर मराठी चित्रपटाचे सगळीकडे चित्रीकरण होऊ लागलेय. त्यामुळे ‘आपला महाराष्ट्र’ कसा मोठा आहे, याचेही ज्ञान मिळतंय.\nया सगळ्यामागे काही ठळक कारणे दिसतात. ती अशी..\n१) दूरदूरवरच्या निर्मात्यांचे मराठी चित्रपटसृष्टीतले आगमन, विशेषत: विदर्भ, मराठवाडा येथील अनेकांनी ‘निर्माता’ म्हणून मराठी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. त्यांना आपल्या चित्रपटाचे आपल्या ‘तालुक्याच्या अथवा गावाच्या ठिकाणी’ चित्रीकरण करणे हौसेचे अथवा प्रतिष्ठेचे वाटते, हा मनुष्य-स्वभाव झाला.\n२) कथा-पटकथेची गरज- काही मराठी चित्रपट ग्रामीण कथेवरचे आहेत, त्यांना साहजिकच ‘गावाचा सेट लावण्या’पेक्षा प्रत्यक्ष एखाद्या गावात जाऊन चित्रीकरण करणे योग्य वाटते. तेजस्विनी पंडितची भूमिका असणाऱ्या ‘मुक्ती’ चित्रपटाचे असेच सातारा शहरापासून दोन तासांच्या अंतरावर असणाऱ्या अगदी छोटय़ाशा गावात चित्रीकरण झाले. आता छोटे कॅमेरेही वापरता येतात.\n३) रहदारीच्या वाढत्या सुविधा- फार पूर्वी राष्ट्रीय महामार्ग वगळता इतरत्रचे रस्ते म्हणजे खड्डे, कच्चे काम व प्रचंड धुरळा असे समीकरण होते, पण आता परिस्थितीत बरीच सुधारणा झाली आहे. विशेषत: मुंबई-पुणे द्रुतजलदगती मार्गाचा मराठी चित्रपटसृष्टीलाही भरपूर फायदा झाला. विशेषत: पुणे शहरातील अनेक कलाकार मुंबईला सहज जोडले गेले, याच मार्गाने नगरपासून साताऱ्यापर्यंत अशा भिन्न मार्गावरील गावांत चित्रीकरणाला जाणे सोपे झाले आहे. बरेचसे मराठी कलाकार एक तर अवघ्या सहा महिन्यांत चकाचक नवी गाडी घेतात, तर काही जण वडिलोपार्जित गाडी घेऊनच चित्रपटसृष्टीत प्रवेश करतात. स्वत:च्या गाडीने ‘गावाकडच्या रस्त्या’ला लागणे त्यांना आवडते. नवे रस्ते गाडीलाही आवडत असावेत.\n४) राहण्याची सुखद सुविधा- फार पूर्वी कोल्हापूरमधील लक्ष्मी पुरीतील एका विशिष्ट हॉटेलमध्ये मराठी कलाकार मुक्काम करत, दोन कलाकार एकाच खोलीत राहण्यास तयार असत. अगदी दोन मराठी तारकाही चित्रीकरण काळात सुखाने नांदत. आता परिस्थितीत प्रचंड फरक पडला आहे. एक तर रिसोर्टस्मध्ये राहणे वाढलंय व तालुक्याच्या ठिकाणी उत्तम दर्जाची निवासस्थाने उपलब्ध आहेत. काही कलाकार म्हणे, ‘भूमिका कशी आहे’ यापेक्षा ‘तेथे राहण्याची व्यवस्था कशी आहे’ याची खात्री करून घेतात. चांगल्या राहणीमानाचा अभिनयावर चांगलाच परिणाम होतो यावर त्यांचा विश्वास असावा.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nफ्लॅशबॅक : अन् गोरी गोरी पारू…\nशिक्षण व्यवस्थेकर भाष्य करणारा ‘कॉपी’; गीत ध्वनीमुद्रणाने मुहूर्त संपन्न\nReema Lagoo VIDEO : रिमा लागू यांचे चित्रपटांतील गाजलेले काही सीन\nआता कपिल शर्मा देखील ‘सैराट’ होणार..\nझगमगाट आणि नवीन प्रयोग\nसुशांतच्या मृत्यूपूर्वी काही दिवस आधी रियाने मुंबईत घेतले दोन आलिशान फ्लॅट्स\nश्रुती मोदी आहे तरी कोण सुशांतच्या मृत्यूप्रकरणी CBI ने तिच्या विरोधात दाखल केला गुन्हा\nसुशांत सिंहच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे देण्यास रिया चक्रवर्तीचा विरोध, म्हणाली...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल शंकुतला देवींनी मृत्यूआधी केलेली 'ती' भविष्यवाणी ठरली खरी\nसोनू सूदच्या मदतीचा ओघ कायम; रशियात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना केलं एअरलिफ्ट\nराज्यातील ग्रामीण भागांमधील करोना प्रादुर्भाव चिंताजनक\nकंपनी सेक्रेटरी प्रवेश परीक्षा ऑनलाइन\nदेशात २४ तासांत ६२,५३८ रुग्ण\nमुंबईतील ७७ टक्के रुग्ण करोनामुक्त\nमशिदीच्या पायाभरणीस जाणार नाही - आदित्यनाथ\nवकील तूर्त अत्यावश्यक सेवेत नाहीत\nऑनलाइन वर्गाना प्राध्यापकांचा विरोध\nतंत्रशिक्षण पदविका प्रवेशप्रक्रिया सोमवारपासून\nमुंबईतील मॉल्समध्ये ‘आरोग्य सेतू’ची ग्राहकांवर सक्ती\nयूपीएससी गुणवंताशी सोमवारी संवाद\n1 ‘गेट वेल सून’��े अर्धशतक\n2 तकलादू रोमँटिक कॉमेडी\n3 सनी देओलच्या चाहत्यांसाठी\nअजित पवार मनसे नगरसेवकावर भडकले; म्हणाले, \"आमचे चार मंत्री करोना पॉझिटिव्ह आलेत\"X", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://satsangdhara.net/hansa/ved-adh-saar-07.htm", "date_download": "2020-08-07T21:23:31Z", "digest": "sha1:4D5O6ULLIERGXE4XBCG75KOUEPG5VHLJ", "length": 15920, "nlines": 115, "source_domain": "satsangdhara.net", "title": " सत्संगधारा - श्रीहंसराजस्वामीकृत - वेदेश्वरी - अध्याय सातवा r", "raw_content": "\nमनाचे श्लोक - विवरण\n॥ श्रीहंसराज स्वामी कृत ॥\n॥ अध्याय सार - अध्याय सातवा ॥\nउत्तम अधिकारी असेल त्यास श्रवणमननाने तात्काळ मुक्ति मिळते, पण मंदप्रज्ञ भावार्थी साधक असेल तर त्याने श्रवणमननाची झोड उठवली पाहिजे. वारंवार श्रवणमनन, वारंवार निरूपण झाले की बाणत बाणत अपरोक्ष ज्ञान दृढ बाणेल. लहान तोंडाच्या भांड्यातून वाकडे बोट केल्याशिवाय तूप निघत नाही तसे अज्ञान घेतल्यावाचून निरूपण प्रकटत नाही. म्हणून अज्ञान पांघरून राम शिवगुरुंना विचारतात की, पूर्वी आपले १) निर्विशेष २) सविशेष आणि ३) लीलाविग्रह असे तीन प्रकारचे रूप सांगितले. निर्विशेष रूप निर्विकारी आहे, मग त्यापासून जगाची उत्पत्ति कशी झाली झाली असेल तर ते निर्विकार कसे झाली असेल तर ते निर्विकार कसे कारणाचे एक लक्षण तर कार्याचे भिन्न कसे कारणाचे एक लक्षण तर कार्याचे भिन्न कसे गहू पेरून उडीद कसे उद्‌भवतील गहू पेरून उडीद कसे उद्‌भवतील अग्नीला वाळवी कशी लागेल अग्नीला वाळवी कशी लागेल आणि मणिस्तंभास कीड कशी लागेल आणि मणिस्तंभास कीड कशी लागेल हे शक्य असेल तर कदाचित् परब्रह्मापासून विश्वोत्पत्ति म्हणता येईल हे शक्य असेल तर कदाचित् परब्रह्मापासून विश्वोत्पत्ति म्हणता येईल सविशेषाहून झाले असेही म्हणता येत नाही. अव्यक्तापासून व्यक्त कसे प्रकटेल सविशेषाहून झाले असेही म्हणता येत नाही. अव्यक्तापासून व्यक्त कसे प्रकटेल मग जळापासून धान्य कसे पिकेल मग जळापासून धान्य कसे पिकेल स्फुरणामध्ये कोणती सामग्री आहे स्फुरणामध्ये कोणती सामग्री आहे बरं तुझ्यापासून उद्‌भवले म्हणावे तर तुझा देह तर परिच्छिन्न, साडेतीन हात प्रमाण आहे. मग तुझ्यापासून हे सर्व उद्‌भवले हे कसे \nशिवगुरु याचे उत्तर देतात की, वटबीजापासून वटवृक्ष होतो, पाण्यांत काहीच नसतां गारा मीठ कसे होतात सूर्यकिरणांत् जल नसतां मृगजल कसे भासते सूर्यकिरणांत् जल नसतां मृगजल कसे भासते मग मायावश सविशेषापासून या संपूर्ण जगाचा ईश या अव्यक्त मेघजलापासून जगरूपी भास कां होणार नाही मग मायावश सविशेषापासून या संपूर्ण जगाचा ईश या अव्यक्त मेघजलापासून जगरूपी भास कां होणार नाही माझे लीलाविग्रहरूपी वटबीजापासून वृक्षरूपी हे समग्र जग गारुडाप्रमाणे का भासणार नाही माझे लीलाविग्रहरूपी वटबीजापासून वृक्षरूपी हे समग्र जग गारुडाप्रमाणे का भासणार नाही निर्विश्ष, सविशेष आणि साकार या माझ्या तीन तनूपासून हे सारे जग उत्पन्न होते. पहिला प्रश्न आहे निर्विकारी निर्विशेषाठायीं सविशेष कसे संभवेल निर्विश्ष, सविशेष आणि साकार या माझ्या तीन तनूपासून हे सारे जग उत्पन्न होते. पहिला प्रश्न आहे निर्विकारी निर्विशेषाठायीं सविशेष कसे संभवेल याचे उत्तर रज्जूवर सर्प, अथवा शिंपीवर रजत आणि स्थाणू (स्तंभ) वर पुरुष भासतो तर हे कां असंभव वाटावे याचे उत्तर रज्जूवर सर्प, अथवा शिंपीवर रजत आणि स्थाणू (स्तंभ) वर पुरुष भासतो तर हे कां असंभव वाटावे १) आरंभात्मक कार्य - जसे मातीपासून घट. २) परिणामात्मक कार्य - दुधापासून दही - दुधासारखे दहीही श्वेत असते. सत्यत्वें विकार झाला तसे जगत् कार्य नाही. माया कारण नसून कार्य आहे. तिलाही उत्पत्ति अधिष्ठान ब्रह्मच आहे. कार्यालाच कारण कसे म्हणतां येईल १) आरंभात्मक कार्य - जसे मातीपासून घट. २) परिणामात्मक कार्य - दुधापासून दही - दुधासारखे दहीही श्वेत असते. सत्यत्वें विकार झाला तसे जगत् कार्य नाही. माया कारण नसून कार्य आहे. तिलाही उत्पत्ति अधिष्ठान ब्रह्मच आहे. कार्यालाच कारण कसे म्हणतां येईल बीज कारण फळास आणि फळ कारण बीजास या प्रमाणे दोन्हींस कारणत्व मानले तर कार्यच नाही असे ठरते. दह्याचे परत दूध होत नाही. ब्रह्म ब्रह्मच असते, जगरूपें भासते, जग लयास गेले तरी शुद्ध ब्रह्मच उरते. हे जगकार्य सत्य नव्हे असे वेदान्तशास्त्र सांगते. स्वानुभवी ज्ञातेही तेच म्हणतात. हे न मानले तर गुरु, शास्त्र, श्रवण, मनन सर्वच मिथ्या होईल. म्हणून ’ब्रह्मी विवर्तात्मक जगाचा उभारा हेच स्वीकार्य मत आहे. ३) विवर्तात्मक कार्य - हे न होऊन झाले असे भासते. अज्ञानाने कल्पिलेले असते. तसेच ब्रह्मीं जग कल्पिले जाते. रज्जूच्या ठिकाणी भ्याडास सर्प भासतो. तसे जग झालेच नसतां अज्ञानाने भासते. ’दोरांचे दिसणे वाकुडे बीज कारण फळास आणि फळ कारण बीजास या प्रमाणे दोन्हींस कारणत्व मानले तर कार्यच नाही असे ठरते. दह्याचे परत दूध होत नाही. ब्रह्म ब्रह्मच असते, जगरूपें भासते, जग लयास गेले तरी शुद्ध ब्रह्मच उरते. हे जगकार्य सत्य नव्हे असे वेदान्तशास्त्र सांगते. स्वानुभवी ज्ञातेही तेच म्हणतात. हे न मानले तर गुरु, शास्त्र, श्रवण, मनन सर्वच मिथ्या होईल. म्हणून ’ब्रह्मी विवर्तात्मक जगाचा उभारा हेच स्वीकार्य मत आहे. ३) विवर्तात्मक कार्य - हे न होऊन झाले असे भासते. अज्ञानाने कल्पिलेले असते. तसेच ब्रह्मीं जग कल्पिले जाते. रज्जूच्या ठिकाणी भ्याडास सर्प भासतो. तसे जग झालेच नसतां अज्ञानाने भासते. ’दोरांचे दिसणे वाकुडे तसे जगाचे अस्ति भाति रूपडे ॥ दोरीच्या दिसण्या म्हणावे अज्ञान तसे जगाचे अस्ति भाति रूपडे ॥ दोरीच्या दिसण्या म्हणावे अज्ञान तेवी स्वरूपाच्या आठवा माया अभिधान ॥ दिसणेंच जैसे न दिसणे तेवी स्वरूपाच्या आठवा माया अभिधान ॥ दिसणेंच जैसे न दिसणे ज्ञानचि अज्ञान तेवी ॥’ सर्प भासता तेव्हां आधी कोण झाले ज्ञानचि अज्ञान तेवी ॥’ सर्प भासता तेव्हां आधी कोण झाले अज्ञान की भ्याड कीं सर्प अज्ञान की भ्याड कीं सर्प तसे जग जेधवां झाले तेव्हां आधी कोण झाले तसे जग जेधवां झाले तेव्हां आधी कोण झाले माया की कल्पिता जीव कीं जग माया की कल्पिता जीव कीं जग निर्णय करतां येत नाही. विवर्तात्मक सुद्धां नसून वेदान्तपक्षी अज्ञाने करून विवर्तवाद स्वीकारतात. म्हणून निर्विकल्पी ब्रह्मीं जगाची उत्पत्ति असंभव न कल्पावी. ’एकोऽहं बहुस्याम्’ इच्छा झाली तीच ईश्वर. इच्छेसरशी तीन शक्ति निर्माण झाल्या. त्रिपुटीरूप कार्य चालते. कर्ता-भोक्ता ही ज्ञानशक्ति, कार्य, भोग्य ही द्रव्यशक्ति, भोगणे, करणे ही क्रियाशक्ति. या विषय ग्रहणास कारण असतात. ज्ञानशक्ति = अंतःकरण, क्रियाशक्ति = इंद्रिये, प्राण, द्रव्यशक्ति = संपूर्ण विषय हे सर्व कल्पून ईश्वराने त्रिविधरूप जग उभारले, जीवाने स्वप्न उभारावे तसे. उत्पत्तिकाळी व्यक्त होते परत लय झाल्यावर अव्यक्त होते. मिठाचा खडा पाण्यांत टाकला की विरतो मग आकार दिसत नाही. पाणी आटले की परत मीठ दिसते.\nसर्व देव वगैरे अंतर्बाह्य मीच आहे. सूर्य उगवला की विविध क्रियाकर्मे होतात, तसे माझ्या इच्छेने जग होऊन स्थिति असते, परत लय पावते. हा माझा जो लीलाविग्रह तो मी सर्व कल्��ून उभवतो व शेवटी संहारतो. साधी सामान्य माणसेही गारुड दाखवितात. विश्वामित्राने दुसरी सृष्टि उभारली तर मग मज ईश्वरापाशी सामर्थ्य का असणार नाही माझ्या ठिकाणी समष्टि तादात्म्य अनादि अकृत्रिम आहे. तेव्हां माझ्या ठायीं जग पहावे आणि जगीं मी एकला (२१२) उगीचच मिथ्या म्हणतात अशी अज्ञान्याची समजून आहे असे म्हटले.\nनंतर शिवगुरुंनी रामास दिव्यचक्षू दिले आणि भिती सोडून माझे रूप पहा असे म्हटले व विराट रूप दाखविले. अनंतमुखे, त्यांत अनंत ब्रह्मांडे महातेजांत दिसली. सर्व देव देवांचे अवतार, त्यांचे संग्राम, भूत, भविष्य, वर्तमान दिसले. त्यांतील काही ब्रह्मांडे गिळली. काही जिभेने वेटाळली. काही दातांनी रगडली, हे सर्व होणार पाहून अज्ञानी जीवाचा नाश झाला तर त्यांचा उद्धार कसा होणार या विचाराने राम भयभीत झाले आणि वारंवार नमस्कार करून अपराध क्षमापन, स्तुति करू लागले. ’तुज सर्वात्मकास पाहून सर्व तूंच कसा असशील हा संशय फिटला’ असे सांगितल्यावर शिवगुरूंनी परत सौम्य रूप धारण केले. येथे हा विश्वरूप दर्शन नांवाचा सप्तम अध्याय समाप्त झाला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/citizen-reporter/nashik-local-news/beautify-the-road/articleshow/71030649.cms", "date_download": "2020-08-07T22:12:38Z", "digest": "sha1:N6QPTCLNRKHXHHTLKMR5LYRBHGBI5K7R", "length": 9085, "nlines": 111, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nबॉइज टाउन स्कूल तें एच डी एफ सी चौक या रस्त्यावर जागो जागी खूपच खड्डे आहेत .तात्पुरती खडी टाकली पण वाहने घसरून अपघातांची शक्यता आहेत.तसेंच स्मार्ट सटी अंतर्गत या रस्त्यावर वाहतूक बेटे आणि दुभाजक टाकुन यांत शोभेची रोपटे लाउन सुशोभीकरण करावे .येथे पादचारी मार्गाची अत्यंत गरज आहे.म न पा .नें ही कामं हाती घेऊन येथिल रहिवाशांना दिलासा द्यावा .\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\nभुयारी गटारीच्या कामास प्रारंभ\nरस्त्यावर मोठे भगदाड... महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nरस्ता पाणी आणि पायाभूत सुविधा Nashik\nसुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी रिया चक्रवर्तीला अटक होणार\n'संयुक्त राष्ट्रा'च्या गाडीतील आक्षेपार्ह सेक्स व्हिडिओ व्हायरल\nहरयाणा: सेक्स रॅकेट उघडकीस\nमार्क्ससाठी सेक्स घोटाळा: विरोधकांची CBI चौकशीची मागणी\nऔरंगाबादमध्ये जीवाची बाजी लावून तरुणांनी वाचवले बुडणाऱ्या तरुणाचे प्राण\nराफेल विमाने भारतात दाखल, नौदलाकडून स्वागत\nदेशकेरळमध्ये भीषण विमान अपघात; दोन पायलटसह १४ जण ठार\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\nमुंबईएअर इंडिया विमान अपघातात महाराष्ट्रातील वैमानिकाचा मृत्यू\nदेशचीनमधून बाहेर पडणाऱ्या विदेशी कंपन्यांना गुजरातचे रेड कार्पेट\nदेश'पावसामुळे धावपट्टीचा अंदाज न आल्याने विमानाला अपघात'\nदेश'अयोध्येत मशिदीसोबत रुग्णालय उभारण्यासाठी १ महिन्याचा पगार देणार'\nजळगावजळगावचं टेन्शन वाढलं; करोनाबाधितांचा 'हा' आकडा धोक्याचा\nमुंबईराज्यात महावीजबिल घोटाळा; सरकारवर भाजपचा 'हा' गंभीर आरोप\nअन्य खेळ'राम मंदिराच्या भूमी पुजनाची शिळा अनेकांच्या छातीवर ठेवलीए' मोदीविरोधकांना डिवचले\nविज्ञान-तंत्रज्ञानइंडियन ब्रँड Shinco चे ३ जबरदस्त टीव्ही लाँच, जाणून घ्या किंमत-फीचर्स\nकार-बाइककिआ सॉनेटपासून टाटा HBX पर्यंत, ऑगस्टमध्ये या ४ कार येताहेत\nमोबाइलसर्वात जास्त विकला जाणारा अँड्रॉयड फोन झाला स्वस्त; नवी किंमत पाहा\nहेल्थनिरोगी आरोग्यासाठी वयानुसार किती वेळ झोपणे ठरेल योग्य\nविज्ञान-तंत्रज्ञानAmazon सेलचा शेवटचा दिवस, कमी किंमतीत मिळताहेत जबरदस्त गॅझेट्स\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/sports/other-sports/bombay-gymkhana-cricket-test/articleshow/72211412.cms", "date_download": "2020-08-07T22:11:20Z", "digest": "sha1:KHX5WBYRISDVV6565NM7MDACDGAD3M6H", "length": 21251, "nlines": 120, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nबॉम्बे जिमखान्याची क्रिकेट चाचणी\nबॉम्बे जि���खान्याच्या वतीने २७ नोव्हेंबर २०१९ ते ३१ मे २०२० या कालावधीत वार्षिक मोफत क्रिकेट प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे...\nमुंबई : बॉम्बे जिमखान्याच्या वतीने २७ नोव्हेंबर २०१९ ते ३१ मे २०२० या कालावधीत वार्षिक मोफत क्रिकेट प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्याची चाचणी २६ नोव्हेंबरला दु. २.३० वाजता घेतली जाईल. १९ वर्षांखालील मुलगे आणि मुली तसेच २३ वर्षांखालील वयोगटासाठी हे शिबीर असेल. फरहाद दारुवाला यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबीर आयोजित केले जाणार आहे. या प्रत्येक गटासाठी २५ खेळाडूंची निवड केली जाणार असून क्रिकेटच्या पांढऱ्या रंगाच्या गणवेशात इच्छुकांनी उपस्थित राहायचे असून जन्मतारखेचा दाखला, आधार कार्डची प्रत, एमसीएचे कार्ड सोबत घेऊन यायचे आहे. १९ वर्षांखालील मुलांसाठी १-९-२००० आणि २३ वर्षांखालील मुलांसाठी १-९-१९९६ ही तारीख असेल. संपर्क : ०२२-२२०७०३११\nसह्याद्री, वक्रतुंड, जागर चौथ्या फेरीत\nमुंबई : मुंबई उपनगर कबड्डी असो.ने आयोजित केलेल्या जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेच्या कुमार गटात सह्याद्री मित्र मंडळ, वक्रतुंड क्रीडा मंडळ, जागर क्रीडा मंडळ, संघर्ष क्रीडा मंडळ यांनी चौथ्या फेरीत प्रवेश केला. तर महिला गटात स्वराज्य स्पोर्ट्स क्लब, नवशक्ती स्पोर्ट्स क्लब यांनी तिसरी फेरी गाठली. नेहरू नगर-कुर्ला येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर सुरू असलेल्या कुमार गटाच्या तिसऱ्या फेरीच्या सामन्यात सह्याद्री मंडळाने १२-१४ अशा पिछाडीवरून पार्ले स्पोर्ट्सचा प्रतिकार ४३-२३ असा मोडून काढला. अभिषेक गिरी, अभिषेक गुरव यांनी सुरुवात झोकात करीत मध्यांतराला २गुणांची आघाडी घेतली होती. पण उत्तरार्धात त्यांचा खेळ ढेपाळला. याचा फायदा घेत सह्याद्रीच्या भरत करंगुटकर, अजय मेमण यांनी आपले आक्रमण तेज करीत भराभर गुण वसूल करीत संघाला मोठ्या फरकाने विजय मिळवून दिला.\nवक्रतुंड क्रीडा मंडळाने वीर परशुराम मंडळाचे आव्हान ३५- ७असे लीलया परतवून लावले. वक्रतुंडच्या साईराम लोहोटे, मिथिलेश गावडे यांनी चमकदार खेळ केला. जागर क्रीडा मंडळाने वाय. एम. सी. यु. चा २९-१८ असा पाडाव करीत आगेकूच केले. विग्नेश पवार, रोहित आतिग्रे या विजयाचे शिल्पकार ठरले. पराभूत संघाकडून जयेश सोलंकी, राहुल अहिरे चमकले. अभिषेक सोलंकी, करण सोनाव��े यांच्या चढाई- पकडीच्या खेळाच्या जोरावर संघर्ष क्रीडा मंडळाने उत्कर्ष क्रीडा मंडळाला २७-१४ असे नमवित चौथी फेरी गाठली.\nमहिला गटाच्या दुसऱ्या फेरीत स्वराज्य स्पोर्ट्स क्लबने ओम साई महिला मंडळाचा ५१-१२ असा धुव्वा उडविला. दुसऱ्या सामन्यात नवशक्ती स्पोर्ट्सने अटीतटीच्या लढतीत २२-२० अशी मात केली. बेबी जाधवच्या चढाया त्याला रिबेका गवारेची मिळालेली पकडीची साथ यामुळे नवशक्तीने हा विजय मिळविला. प्रथम श्रेणी (अ ) गटात स्वस्तिक क्रीडा मंडळाने ओवळी क्रीडा मंडळाला ३५-१२ असे सहज नमविलें. स्वस्तिकच्या विजयाचे श्रेय सुयोग झारापकर, अस्लम शेख यांच्या चढाई-पकडीच्या खेळाला जाते. ओवळीचा स्वप्नील रेळेकर चमकला. सत्यम सेवा मंडळाने जय भवानी नवतरुण मंडळाला २०-१६ असे पराभूत केले.\nफोटो : ओवळीच्या सुरज जाधवची पकड करताना स्वस्तिकचा अभिषेक चव्हाण.\nमुंबई : कॅनरा सारस्वत असोसिएशनच्या वतीने ताडदेव येथे सुरू असलेल्या दुसऱ्या मुंबई मानांकन कॅरम स्पर्धेच्या पुरुष गटातील उपउपांत्य फेरीत एअर इंडियाच्या संदीप दिवेने जैन इरिगेशनच्या पंकज पवारला २५-४, १९-२३, २१-१० हरवून उपांत्य फेरीत प्रवेश केला.\nपुरुष एकेरी : झैद अहमद ( एअर इंडिया ) वि वि अभिषेक भारती ( एस एस ग्रुप ) २५-१७, २५-१७, प्रशांत मोरे ( रिझर्व्ह बँक ) वि वि जितेंद्र काळे ( डी. जी. ए. सेंट्रल ) २५-७, २५-१६, प्रफुल मोरे ( आयकर ) वि वि विकास धारिया ( मुंबई महानगरपालिका ) १४-२५, २०-१८, २५-२२, महिला एकेरी : वैभवी शेवाळे ( महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ ) वि वि अनुपमा केदार (बँक ऑफ इंडिया ) २०-६, २२-१०, काजल कुमारी ( इंडियन ऑइल ) वि वि वैशाली पापाबतीनी २५-०, २५-६. मिताली पिंपळे ( जैन इरिगेशन ) वि वि उर्मिला शेंडगे ( रिझर्व्ह बँक ) २४-१०, २३-१३, निलम घोडके ( जैन इरिगेशन ) वि वि समिधा जाधव ( महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ ) २५-५, २३-१०.\nम.टा. क्रीडा प्रतिनिधी, मुंबई डावखुरा फिरकी गोलंदाज विनायक भोईर याने २५ धावांत ५ बळी घेत पोलिस ढाल क्रिकेट स्पर्धेत कर्नाटक स्पोर्टिंगला पार्कोफिन क्रिकेटर्स संघाविरुद्ध १०४ धावांनी विजय मिळवून दिला. कर्नाटक स्पोर्टिंगच्या मैदानावर झालेल्या या सामन्यात रुद्र धांडेने १७ चौकारांसह १२६ धावांची खेळी केली तरीही कर्नाटक स्पोर्टिंगला ५१.१ षटकांत २३० धावाच करता आल्या. पार्कोफिनच्या प्रदीप साहूने ५७ धावांत ६ बळी घेत ���र्नाटकला लगाम घातला. मात्र कर्नाटकची ही धावसंख्या गाठताना पार्कोफिनची दमछाक झाली. भोईरच्या गोलंदाजीसमोर त्यांनी गुडघे टेकले. परिणामी ३५ षटकांत त्यांचा संघ १२५ धावा करून गारद झाला. अमोघ भटकळने एकतर्फी झुंज देत सर्वाधिक ३५ धावा केल्या. अन्य लढतीत पारसी जिमखान्याने पय्याडे स्पोर्टस क्लबवर ७ विकेटसनी विजय मिळविला. त्यात निखिल पाटीलने ना. ९१ धावा केल्या.वरुण जोईजोडेच्या ५ बळींमुळे शिवाजी पार्क जिमखान्याने सिंध स्पोर्टस क्लबवर ६ विकेटसनी मात केली. ड गटात एमसीए कोल्ट्सने अग्नी चोप्राच्या ९९ धावा, कौशिक चिक्कीकर ६६, उत्कर्ष राऊत ५२ यांच्या जोरावर ३११ धावा केल्या आणि मुंबई पोलीस संघाला अवघ्या ७७ धावांत गारद केले. अंजदीप लाडने त्यात ४ तर शशांक अत्तारडे, अथर्व पुजारी यांनी प्रत्येकी ३ बळी घेतले.\nन्यू हिंद स्पोर्टिंगच्या सचिन यादवच्या १०१, अर्सलान शहा १०० यांच्या जोरावर संघाने ३३९ धावा केल्या. त्यांनी नॅशनल क्रिकेट क्लबवर ३३ धावांनी मात केली. सईद शेखची १०३ धावांची खेळी वाया गेली. त्यात अक्षय जांभेकर आणि परिक्षित वळसंगकर यांनी प्रत्येकी ३ बळी घेत न्यू हिंदला विजय मिळवून दिला.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\nप्रभू रामचंद्र आणि नरेंद्र मोदी यांच्या एका फोटोवरून सु...\n'अयोध्या तो झांकी है उसके, बाद भी बहुत कुछ बाकी है'...\n'मोदींचे कौतुक करणाऱ्या बबिता फोगटवर कृपादृष्टी, बेरोजग...\nतुम्ही आम्हाला रोखू शकत नाही...; सोशल मीडियावर धुमाकूळ ...\nलकी इलेव्हन, पैठण लॉयन्सची आगेकूच महत्तवाचा लेख\nविराटने ९ वर्षानंतर केला सचिनबद्दलचा खुलासा\nधोनीबाबत रोहित शर्माचे मोठे वक्तव्य; म्हणाला...\nविक्रमाची संधी होती, तरी घेतला धक्कादायक निर्णय\nIPL धोनीच्या निवडीसाठीचे मापदंड असू शकत नाही\nसचिनमुळे सर्वोत्तम गोलंदाजी करू शकलो- ब्रेट ली\n'राहुल द्रविडच्या सल्ल्याने माझी फलंदाजी चांगली झाली'\nजळगावजळगावचं टेन्शन वाढलं; करोनाबाधितांचा 'हा' आकडा धोक्याचा\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\nअन्य खेळ'राम मंदिराच्या भूमी पुजनाची शिळा अनेकांच्या छातीवर ठेवलीए' मोदीविरोधकांना डिव��ले\nदेश'पावसामुळे धावपट्टीचा अंदाज न आल्याने विमानाला अपघात'\nदेश'अयोध्येत मशिदीसोबत रुग्णालय उभारण्यासाठी १ महिन्याचा पगार देणार'\nदेशचीनमधून बाहेर पडणाऱ्या विदेशी कंपन्यांना गुजरातचे रेड कार्पेट\nमुंबईएअर इंडिया विमान अपघातात महाराष्ट्रातील वैमानिकाचा मृत्यू\nमुंबईदिवसभरात १० हजार ९०६ रुग्णांची करोनावर मात; ३०० दगावले\nनागपूरअनैतिक संबंधात अडचण ठरणाऱ्या पतीची प्रियकराच्या मदतीने हत्या\nविज्ञान-तंत्रज्ञानइंडियन ब्रँड Shinco चे ३ जबरदस्त टीव्ही लाँच, जाणून घ्या किंमत-फीचर्स\nमोबाइलसर्वात जास्त विकला जाणारा अँड्रॉयड फोन झाला स्वस्त; नवी किंमत पाहा\nहेल्थनिरोगी आरोग्यासाठी वयानुसार किती वेळ झोपणे ठरेल योग्य\nकरिअर न्यूजसीबीएसई फेरपरीक्षा होणार की नाही\nरिलेशनशिपभावाच्या संगतीत बहिण बनू शकते एक चांगली व्यक्ती, आम्ही नाही विज्ञान म्हणतंय हे\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.niramayyogparbhani.org/?3fec6804b8c3512a95318a2bba23aafb=7a065f58d9d", "date_download": "2020-08-07T21:36:06Z", "digest": "sha1:ILNTNI37UBFRTXRKS4Y4BTQTV3X7VQLD", "length": 45514, "nlines": 141, "source_domain": "www.niramayyogparbhani.org", "title": "निरामय योग प्रसार व संशोधन केंद्र परभणी – निरामय योग प्रसार व संशोधन केंद्र परभणी", "raw_content": "निरामय योग प्रसार व संशोधन केंद्र परभणी\nतज्ञांशी बोला +९१ ९४२२९६८८७०\nनिरामय योग प्रसार व संशोधन केंद्र परभणी\nनिरामय योग प्रसार व संशोधन केंद्र परभणी\nनिरामयचे नियमित चालणारे उपक्रम\nसुस्वागतम् निरामय योग प्रसार व संशोधन केंद्र परभणी\nवसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परभणी येथे प्राध्यापक असलेले प्रा. डॉ. प्रशांत पटेल हे बिहार योग विद्यालयाच्या व कालांतराने बिहार योग विद्यालयाचे संस्थापक परमहंंस स्वामी सत्यानंद सरस्वतींच्या संपर्कात आले व त्यांनी योगाभ्यासाला प्रारंभ केला,त्यांनी नंतर परमहंंस स्वामी सत्यानंद सरस्वतींकडून कर्मसंन्यास दिक्षाही घेतली.स्वामीजींच्या प्रेरणेनेच डॉ. पटेल यांनी 1978 मध्ये परभणी येथे योगवर्ग सुरू केले व योग मित्र मंडळाची स्थापना केली.\nसतत वाढत्या कार्यकक्षा लक���षात घेऊन ‘योग मित्र मंडळ’ या अनौपचारिक मंडळाचे रुपांतर नोंदणीकृत विश्वस्त संस्था म्हणून ‘निरामय योगप्रसार व संशोधन केंद्र’ या संस्थेत करण्यात आले.\nयदीच्छसि परं ज्ञानं ज्ञानाच्च परमं पदम् तदा यत्नेन महता कुरु श्रीहरिकीर्तनम् तदा यत्नेन महता कुरु श्रीहरिकीर्तनम् अर्थ : यदि परम ज्ञान अर्थात आत्मज्ञानकी इच्छा है ...\nहरि🕉 सामुदायिक साधनेचे फायदे प्राप्त व्हावेत,येत असलेल्या योगाभ्यासाकडे पाहण्याची नवीन दृष्टी निर्माण व्हावी, कांही नवीन गोष्टी शिकावयास मिळाव्यात, आपणाकडून साधने ...\nयोगशिक्षक पदविका अभ्यासक्रम 2018-19 चा समारोप\nपरभणी येथे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिकतर्फे घेण्यात येणारा “योगशिक्षक पदविका” अभ्यासक्रम ‘राष्ट्रीय स्वयं संघ जनकल्याण समिती’ यांचेकडून घेण्यात ...\nनिरामय च्या‌ वार्षिक योग शिक्षक शिबीराची सांगता\nदि.१२ मे २०१९ रोजी निरामय च्या‌ वार्षिक योग शिक्षक शिबीराची सांगता झाली.अभ्यासपूर्ण आखलेला अभ्यासक्रम, उत्कृष्ट नियोजन आणि तितक्याच ताकदीने केलेली ...\nनिरामय योग प्रसार व संशोधन केंद्र, परभणी\n१०३ बंधूप्रेम लोकमान्य नगर, परभणी\nनिरामयचे नियमित चालणारे उपक्रम\n© Copyright 2020 निरामय योग प्रसार व संशोधन केंद्र परभणी.\nनिरामय योग प्रसार व संशोधन केंद्र, परभणी\nश्वसन रोग प्रतिकारशक्ती वर्धक योगिक अभ्यासक्रम\nहा रोग प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी व श्वसन संस्थेच्या रोगांसंदर्भात क्षमता वाढवण्यासाठी आखलेला विशेष अभ्यासक्रम आहे. शिबिर अवधी: ३ दिवस, प्रतिदिन १ तास. शिबिरासाठी साहित्य: सतरंजी, योग चटई व रुमाल. योगाभ्यासासंदर्भात सूचना:\nयोग करण्याच्या आधी एक तास व नंतर अर्धा तास पेय (चहा- दुध) घेऊ नये आणि योगाभ्यासाच्या चार तास आधी व एक तास नंतर भोजन करू नये. पोट पूर्ण रिकामे असावे. शक्यतो योगाभ्यास सकाळी किंवा सायंकाळी करावा.\nसाधी मांडी घालावी. ज्यांना सराव आहे त्यांनी अर्ध पद्मासन/ पद्मासन घालावे. शरीर काही क्षण त्या स्थितीमध्ये शांत व स्थिर होऊ द्यावे. दोन्ही हात हलकेच गुडघ्यावर ठेवलेले असतील. दोन्ही हातांची तर्जनी अंगठ्याच्या मध्यभागी असेल (ज्ञानमुद्रा). तळहात जमिनीकडे आणि बोटे, मनगट व कोपर सैल असतील. परंतु कंबर, पाठ आणि मान सरळ असावे. श्वासावर लक्ष द्यावे. संथ व मोठा श्वास घेऊन तीन श्वासांसह तीन वेळेस ओंकार म्हणावा. ओंकार म्हणताना अर्धा श्वास ओ आणि अर्धा श्वास म् म्हणावा. ह्यापद्धतीने तीन ॐ कार म्हणावेत. त्यानंतर प्रार्थना.\nॐ सह नाववतु|| सह नौ भुनक्तु|| सह वीर्यं करवावहै|| तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै||\nॐ शान्ति: शान्ति: शान्ति:||\n(परमेश्वर हमारी रक्षा करें, हमें साथ-साथ विद्या के फल का भोग कराए, हम मिलकर विद्या प्राप्ति का सामर्थ्य प्राप्त करें, हम पढ़ा हुआ तेजस्वी हो, हम परस्पर द्वेष न करें\nप्रार्थना म्हणून झालावर दोन्ही हातांचे तळवे हळुवार एकमेकांवर घासून डोळ्यांवर धरावेत आणि हात समोर घेऊन डोळे हलकेच उघडावेत. आपण जी आसने करणार आहोत, त्यामध्ये प्रत्येक हालचाल श्वासाशी व श्वसनसंस्थेशी निगडीत आहे. प्रत्येक क्रिया हळुवार आणि सहजपणे जमेल अशी करावी व कुठेही ताण देऊ नये.\nअ. बसून करायची आसने:\n१. खांद्याच्या हालचाली: चार प्रकार, प्रत्येकी पाच वेळेस.\nप्रकार एक: पुढे मागे:\nदोन्ही हात खांद्यांच्या रेषेत बाजूला व जमिनीला समांतर ठेवा. बोटे जुळलेली ठेवून हातांचे तळवे समोरच्या दिशेने ठेवा. एक श्वास घ्या व श्वास सोडत सोडत दोन्ही हात समोर घेऊन दोन्ही तळवे एकमेकांना जोडा. श्वास घेत घेत दोन्ही हात सहजपणे खांद्याच्या रेषेत जमिनीला समांतर जास्तीत जास्त मागे न्या. मनगट सरळ ठेवावे. ५ आवर्तने.\nप्रकार दोन: वर खाली:\nदोन्ही हात कंबरेच्या बाजूला चटईवर ठेवा. तळवे जमिनीकडे व कोपर अंगाला चिकटलेले असतील व हाताची बोटे बाहेरच्या दिशेने. खांदे सैल. श्वास घेत घेत दोन्ही हात वर उचला, खांद्याच्या रेषेत आल्यावर तळवे आकाशाकडे वळवा. दोन्ही हात बाजूने खांद्यातून वर न्या व दोन्ही हातांचे तळवे एकमेकांना जुळवा. कोपर ताठ, दंड कानाला चिकटलेले. श्वास सोडत सोडत तळव्यांची दिशा जमिनीकडे करून हळु हळु हात परत खाली आणून ठेवावे. ५ आवर्तने.\nश्वास: श्वास घेत हात वर आणि श्वास सोडत हात खाली.\nप्रकार तीन: एका हाताने खांद्यांची चक्राकार हालचाल\nसरळ चक्र: उजव्या हाताची बोटे जुळवून खांद्यावर ठेवा. पाचही बोटे एकमेकांजवळ असतील व खांद्यावर असतील. दंड शरीराला चिकटलेला असेल. श्वास घेत घेत हाताचे कोपर समोरून वर आणि पाठीमागून खाली अशी ५ आवर्तने करा. अशीच डाव्या हाताचीही ५ आवर्तने करा.\nविरुद्ध चक्र: नंतर श्वास सोडत सोडत उजवा हात पाठीमागून वर आणि समोरून खाली अशी ५ आवर्तने. हीच क��रिया व ५ आवर्तने डाव्या हाताने करा. हात वरच्या बाजूला नेताना श्वास घ्यायचा व हात खाली आणताना श्वास सोडायचा.\nप्रकार चार: दोन्ही हातांनी खांद्यांची चक्राकार हालचाल\nदोन्ही हात समोर एकमेकांना समांतर घ्या. तळवे आकाशाकडे. दोन्ही हात एकत्र कोपरातून वाकवून हातांचा स्पर्श खांद्याला होऊ द्या. दोन्ही कोपर एकमेकांना जुळवा. दोन्ही हात समोरून वर नेऊन पाठीमागून खाली आणा. नंतर हीच क्रिया विरुद्ध दिशेने- याच प्रकारे दोन्ही हात पाठीमागून वर व समोरून खाली आणा.\nश्वास घेत दोन्ही हात समोरून वर न्या. मनगटे मानेच्या मागे एकमेकांना स्पर्श करतील. श्वास सोडत पाठीमागून हात खाली आणून कोपर एकमेकांना जुळवा. अशी पाच आवर्तने.\nश्वास: हात वरच्या बाजूला नेताना श्वास घ्यायचा व हात खाली आणताना श्वास सोडायचा.\nही हालचाल करताना मान सरळ ठेवावी. सहज जमेल तितक्या प्रमाणात क्रिया करावी.\n२. शशांकासन (सशासारखी स्थिती):\nनिषेध: उच्च रक्तदाब, स्लिप डिस्क, वर्टीगो अशा समस्या असतील तर हे आसन करू नये.\nशशांकासनाच्या आधी वज्रासन करावे लागते.\n(गुडघ्याचे विकार असणा-यांनी वज्रासन करू नये.)\nमांडी घालून बसलेल्या स्थितीतून उजवा पाय दुमडून उजव्या मांडीखाली व डावा पाय डाव्या मांडीखाली घ्यावा. अंगठे जुळलेले असतील, टाचा बाहेरील बाजूला वळलेल्या असतील. पायाच्या तळव्यावर बसावे. गुडघे जुळलेले असतील, हात गुडघ्यावर पालथे व कोपर सैल असेल. कंबर, मान, पाठ सरळ. डोळे हलकेच बंद. श्वास संथ गतीने चालू. पायाची बोटे व अंगठे एकमेकांवर येऊ नयेत. गुडघ्यांमध्ये अंतर नको व हात ताणलेले नको.\nवज्रासनात स्थिर झाल्यानंतर श्वास घेत हात डोक्याच्या वर न्यावेत व मान मागे न्यावी. श्वास सोडताना कंबरेमधून वाकत हात जमिनीवर एकमेकांना समांतर ठेवावे. आधी तळवे व कोपर जमिनीवर टेकवा. कपाळ जमिनीवर टेकवण्याचा स्पर्श करा. कपाळ जमिनीला टेकले नाही तरी सहज जमेल तितके खाली आणावे व सैल सोडावे. नितंब टाचांच्या वर उचलले जाऊ नये, ह्याची काळजी घ्यावी. ह्या स्थितीत संथ श्वास घेत राहावेत. श्वसनसंस्थेवर हलका ताण पडल्यामुळे परिणामकारकता वाढते. शशांकासन सोडताना श्वास घेत कपाळ व हात वर उचलून मान मागे न्यावी व सरळ व्हावे. श्वास सोडत हात खाली मांडीवर ठेवावेत व मान सरळ करावी. वज्रासनात परत यावे. नेहमी शरीर वरच्या दिशेला जाताना श्वास घ्यावा व खाली झुकताना श्वास सोडावा.\nब. उभे राहून करायची आसने:\n३. एक हस्त कटिचक्रासन (कंबरेला पीळ देण्याचे आसन)\nनिषेध: कंबर, खांदा व मानेचे विकार असतील तर हे आसन करू नये.\nदोन पायांमध्ये एक ते दिड फूट अंतर घ्यावे व दोन्ही हात बाजूला खांद्यांच्या रेषेत जमिनीला समांतर घ्यावेत. हाताचे तळवे जमिनीकडे. कंबरेपर्यंतचा भाग स्थिर ठेवून श्वास घेत घेत जास्तीत जास्त उजवीकडे वळा व उजवा हात खांद्याच्या मागच्या बाजूला जमिनीला समांतर ठेवा. त्याच वेळी डावा हात कोपरातून दुमडून हाताचा अंगठा छातीस लागेल अशी स्थिती घ्या. दृष्टी खांद्यावरून मागच्या हाताकडे असेल. श्वास सोडत पूर्व स्थितीमध्ये या व परत श्वास घेत घेत शरीर असेच डावीकडे वळवा. आता डावा हात मागे जाईल व उजवा हात छातीजवळ असेल. श्वासाच्या गतीने हे आसन करायचे आहे. हात खांद्याच्या रेषेतच मागे न्यावेत, खाली येऊ देऊ नयेत. उजवे- डावे एक अशी ५ आवर्तने करावीत. छाती व कंबरेवर दाब पडत असल्यामुळे श्वसन संस्थेची कार्यक्षमता वाढते.\n४ व ५. हस्तोत्तानासन (हात वर उचलण्याचे आसन) आणि हस्तपादासन (कंबरेतून झुकून हाताने पायाला स्पर्श करण्याचे आसन)\nनिषेध: कंबर, खांदा व मान ह्यातील विकार, उच्च रक्तदाब, हर्निया असे विकार असतील तर हे आसन करू नये.\nपूर्वस्थिती: चटईवर दोन्ही पाय जुळवून सरळ उभे राहावे. पायांमध्ये किंचित अंतर चालेल. दोन्ही हात समोरून हळु हळु डोक्याकडे नेऊन सरळ उचलावेत. हातांमध्ये खांद्याइतके अंतर हवे. शरीर शक्य तितके मागे झुकवावे व दोन्ही हात डोक्याच्या मागे असतील व दृष्टी हातांकडे असेल. श्वास घेत घेत हात वर उचलावा व श्वास सोडत हात खाली आणावा.\nह्या स्थितीतून श्वास सोडत सोडत खाली अवाका. कंबरेतून झुकून हात पायांच्या बोटांना व जमिनीला लावावेत व कपाळ गुडघ्याजवळ आणण्याचा प्रयत्न करावा, परंतु गुडघे ताठ असावेत. हात पायाच्या बोटांना स्पर्श करत नसतील तरी ताणू नये. श्वास संपल्यावर परत श्वास घेत हात वर उचलून पुन: हस्त उत्तानासन स्थिती व श्वास सोडत सोडत हस्त पादासन स्थिती. श्वासाबरोबर हे गतिमान प्रकारे ५ श्वास करायचे आहे. ह्या आसनांमुळे फुप्फुसे मोकळी होतात, कंबर व पोटाला व्यायाम मिळतो व पचन क्रिया सुधारण्यास मदत होते.\nनिषेध: कंबर, मान, पाठीचा कणा व तीव्र पोटदुखी हे त्रास असतील तर हे आसन करू नये.\nदोन्ही पाय जवळ ठेवून किं���ा पायांमध्ये थोडे अंतर ठेवून उभे राहावे. दोन्ही हात शरीरालगत. शरीर ताठ असेल. ह्या दंडस्थितीतून हाताची बोटे समोर व अंगठा मागे अशा प्रकारे तळहात कंबरेवर ठेवावेत. तळहात कंबरेला आधार देईल ह्या प्रकारे (विठ्ठल मूर्तीप्रमाणे). श्वास घेत पायापासून कंबरेपर्यंतचा भाग स्थिर ठेवून हळु हळु कंबरेतून मागे वाकावे. डोके व मान पूर्ण सैल. त्या स्थितीमध्ये हळुवार श्वसन. ५ श्वास झाल्यावर श्वास सोडत हळु हळु डोके व कंबरेचा भाग सरळ करावा.\nहे आसन झाल्यावर पुढील आरामाचे आसन पोटावर झोपलेल्या स्थितीमध्ये करायचे आहे. त्यासाठी खाली बसून पोटावर झोपावे.\n७. आरामाचे आसन: अद्वासन प्रकार दोन\nपाय लांब करून पोटावर झोपावे आणि दोन्ही हात डोक्याच्या वर एकमेकांना समांतर आणि तळवे जमिनीकडे. हात कोपरातून सैल. हनुवटी जमिनीला टेकलेली. पायाचे अंगठे जवळ पण टाचा सैल. पायाची बोटे मागे वळलेली ठेवा. शरीर रिलॅक्स करावे. उजवा हात कोपरातून दुमडून हनुवटीच्या समोर ठेवावा आणि डावा हात दुमडून डाव्या हाताचा पंजा उजव्या हातावर ठेवावा व त्याच्यावर उजवा गाल टेकवावा. खांदे, दंड, मान व पाठ सैल सोडून पाच दीर्घ श्वास ह्या स्थितीत थांबावे. त्यानंतर डाव्या हाताच्या पंजावर उजव्या हाताचा पंजा ठेवून त्यावर डावा गाल टेकवावा. ह्या स्थितीमध्ये पाच दीर्घ श्वास थांबावे. आत्तापर्यंत केलेल्या आसनांमुळे आलेला ताण ह्या आरामाच्या आसनामुळे दूर होतो.\n८. पोटावर झोपून करायचे आसन- तिर्यक भुजंगासन\nनिषेध: तीव्र मानदुखी, पाठदुखी, वृषणवृद्धी, पोटावरील शस्त्रक्रिया, पेप्टीक अल्सर, हर्निया, आंत्रक्षय, हायपरथॉयराईडझम असे त्रास असतील तर हे आसन करू नये.\nकृती: दोन्ही हात डोक्याच्या वर एकमेकांना समांत, तळवे जमिनीकडे आणि पाय जुळलेले अशा प्रकारे पोटावर झोपावे. दोन्ही हात कानांच्या बाजूला सरळ समोर ठेवावेत. शरीर काही क्षण स्थिर करून हात मागे घेऊन हाताचे तळवे खांद्याच्या खाली ठेवावेत. कोपर शरीराच्या जवळ असेल आणि हनुवटी जमिनीला टेकलेली असेल. दोन्ही पायांमध्ये दिड ते दोन फूट अंतर असेल, पायाची बोटे डोक्याच्या दिशेने व टाचा उंचावलेल्या. श्वास घेत कोपर शरीराजवळ ठेवून मान व खांदे मागे उचलावेत व नाभीपर्यंतचा भाग हळु हळु वर उचलावा. श्वास सोडताना उजवीकडे वळून उजव्या खांद्यावरून डाव्या पायाच्या टाचेकडे बघावे. श्वास ��ेत डोके सरळ करावे व श्वास सोडत डाव्या खांद्यावरून उजव्या टाचेकडे बघावे. परत श्वास घेत डोके समोर करावे व श्वास सोडत हनुवटी जमिनीवर टेकवावी. हे उजवे- डावे- सरळ असे आसनाचे एक आवर्तन झाले (२ श्वास). अशी ४-५ आवर्तने करावीत.\n९. पाठीवर झोपून करायचे आसन सरल मत्स्यासन (माशाप्रमाणे स्थिती)\nनिषेध: हृदयरोग, पेप्टीक अल्सर, हर्निया, पाठदुखी, अन्य गंभीर व्याधी असतील तर हे आसन करू नये. गर्भवती महिलांनी करू नये.\nकृती: पाठीवर झोपावे. दोन्ही हात डोक्याच्या वर एकमेकांना समांतर, तळवे आकाशाकडे असतील. डोके चटई/ सतरंजीवरच असेल. दोन्ही पाय जुळलेले असतील. दोन्ही‌ हात कानाच्या बाजूला मागे सरळ. दोन्ही हात जमिनीवरून उचलून हाताचे तळवे कानाच्या बाजूला टेकवावेत व बोटांची दिशा पायाकडे असेल. हाताचा आधार घेऊन डोके उचलावे, हनुवटी व मान वर उचलून डोके जास्तीत जास्त पायाच्या दिशेने वळवून जमिनीवर टेकवावे. डोके टेकल्यावर हात खाली घेऊन तळवे जांघेत ठेवावे व कोपर जमिनीला टेकवून शरीराचा भार कोपरांवर घ्यावा. श्वास संथ सुरू‌ असेल. सहज जमेल त्यानुसार ४-५ श्वास ह्या स्थितीत थांबून हातांचा आधार देऊन मान व डोके न घासता सरळ करावे. हात डोक्याच्या वर पूर्वस्थितीप्रमाणे ठेवावेत तळवे आकाशाकडे असतील.\n१०. विश्रामाचे आसन- शवासन\nपाठीवर झोपावे (शयनस्थिती). डोक्याच्या वर ठेवलेले हात खाली आणून शरीरापासून सहा इंच अंतरावर ठेवावेत व तळवे आकाशाकडे असतील. दोन्ही पायांमध्ये एक ते दीड फुटाचे अंतर. पायाची बोटे, टाच, हात, हाताची बोटे रिलॅक्स. डोळे हलकेच बंद. शरीरात कुठेही ताण नको. ताण किंवा कडकपणा असेल तर शरीर किंचित हलवून तो दूर करून घ्यावा. डोके ताण न येता सरळ असेल. श्वास संथ घेत राहावा. विविध आसने केल्यानंतर शरीरात आलेला ताण हळु हळु निघून जातो. श्वासावर आणि पायापासून डोक्यापर्यंत शरीरातल्या विविध भागांवर सजगता ठेवत शरीर शिथिल करावे. शरीर पूर्ण रिलॅक्स झाल्यावर ५ ते १० श्वास ह्या स्थितीमध्ये थांबावे. नंतर हात- पाय हलकेच ताणावेत, डाव्या कुशीवर वळून उठून बसावे.\n११. सूर्य अनुलोम- विलोम:\nनिषेध: उष्णतेचे विकार असतील तर जास्त प्रमाणात करू नये.\nअनुलोम म्हणजे श्वास घेणे व विलोम म्हणजे श्वास सोडणे. सूर्य- अनुलोम विलोम म्हणजे उजव्या नाकपुडीने श्वास घेणे व सोडणे. त्यामुळे कफ व शीतलता कमी होऊन उष्णता वाढते.\nकृती: साधी मांडी घालावी. ज्यांना सराव आहे त्यांनी अर्ध पद्मासन/ पद्मासन घालावे. शरीर काही क्षण त्या स्थितीमध्ये शांत व स्थिर होऊ द्यावे. दोन्ही हात हलकेच गुडघ्यावर ठेवलेले असतील. दोन्ही हातांची तर्जनी अंगठ्याच्या मध्यभागी असेल (ज्ञानमुद्रा). तळहात जमिनीकडे आणि बोटे, मनगट व कोपर सैल असतील. परंतु कंबर, पाठ आणि मान सरळ असावे. श्वासावर लक्ष द्यावे. शरीर स्थिर झाल्यावर उजवा हात उचलून नासाग्र मुद्रा घ्यावी. नासाग्र मुद्रेमध्ये करंगळी दुमडून तळव्यावर टेकलेली असेल, नंतर तर्जनी व मध्यमा एका पातळीत आणाव्यात व दोन भुवयांच्या मध्ये टेकवाव्यात. आता अनामिकेने डावी नाकपुडी बंद करावी व उजव्या नाकपुडीनेच श्वास घ्यायचा व सोडायचा आहे. ५ दीर्घ श्वास ह्या प्रकारे घ्यावेत. ५ श्वास उजव्या नाकपुडीनेच घेऊन सोडल्यावर उजवा हात काढून ज्ञानमुद्रेमध्ये उजव्या गुडघ्यावर ठेवावा. ह्या प्राणायामामुळे शरीरातली उष्णता वाढते, श्वसन विकार कमी होण्यास मदत होते.\nनिषेध: नाक चोंदलेले असेल तर हा प्राणायाम करू नये.\nकृती: वर दिलेल्या स्थितीमध्येच हे प्राणायाम करायचे आहे. उजवा हात नाकाजवळ आणून आधीप्रमाणेच अनामिकेने डावी नाकपुडी बंद करावी. उजव्या नाकपुडीने दीर्घ श्वास घ्यावा, श्वास घेतल्यावर अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करावी व अनामिका बाजूला करून डाव्या नाकपुडीने श्वास सोडावा. परत अनामिकेने डावी नाकपुडी बंद करावी. अंगठा बाजूला करून उजव्या नाकपुडीने श्वास घ्यावा. परत अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करावी व अनामिका बाजूला करून डाव्या नाकपुडीने श्वास सोडावा. दीर्घ श्वासाची ५ आवर्तने करावीत. प्राणायाम करून झाल्यावर उजवा हात काढून परत गुडघ्यावर ज्ञानमुद्रेमध्ये. ह्या प्राणायामामुळे वात- कफ दोष कमी होतात आणि पचन क्रिया चांगली होण्यास मदत होते.\n१३. भस्त्रिका (लोहाराच्या भात्यासारखी स्थिती):\nनिषेध: उच्च रक्तदाब, हर्निया, गॅस्ट्रिक अल्सर, एपीलेप्सी, भ्रम/ व्हर्टीगो आदि गंभीर आजार व कान- डोळ्याचे विकार असतील तर भस्त्रिका प्राणायाम करू नये.\nवरीलप्रमाणे आसनामध्ये स्थिर बसावे. दोन्ही हात गुडघ्यांवर ज्ञानमुद्रेमध्ये असतील. डोळे हलकेच बंद करावेत. शरीर त्या स्थितीत स्थिर होऊ द्यावे. मान व पाठ सरळ राहील. ह्या प्राणायामात दोन्ही नाकपुड्यांनी मिळून श्वास घ्यायचा व सोड��यचा आहे. श्वास सोडण्यासाठी लागणारा वेळ व जोर हा श्वास घेण्यासाठी लागणा-या वेळ व जोराइतकाच असावा. वेगाने भात्यासारखी स्थिती होईल असा २० वेळेस श्वास घेऊन २० वेळेस सोडावा. २० श्वासांचे एक आवर्तन. श्वास घेण्याचा व सोडण्याचा अवधी व जोर समान असावा. एक आवर्तन झाल्यावर दोन वेळा दीर्घ श्वास घ्यावा. पहिले आवर्तन संथ गतीने, दुसरे शक्य असल्यास मध्यम गतीने व सराव झाल्यावर तिसरे आवर्तन जलद गतीने करावे. श्वास छातीने न घेता पोटामधून घ्यावा व सोडावा. चेहरा- शरीर हलू देऊ नये. हे प्राणायाम चांगले जमले तर काही सेकंद श्वास घेण्याची गरज पडत नाही. प्राणायाम झाल्यानंतर काही क्षण शरीर स्थिर ठेवावे.\nलाभ: फुप्फुसांमध्ये वेगाने हवा ये- जा करत असल्यामुळे रक्तामध्ये प्राणवायू वाढतो व कार्बन डायऑक्साईड बाहेर काढला जातो. घशातील कफ जातो. नाक व श्वसनमार्ग स्वच्छ होतात.\nनिषेध: कमी रक्तदाब, फुप्फुसांचे आजार, डोळ्यात सूज, संसर्गजन्य आजार असल्यास हा प्राणायाम करू नये. ज्यांना स्लिप डिस्क, लंबर स्पाँडिलायटीस असेल, त्यांनी मकरासन करून त्यामध्ये हे प्राणायाम करावे.\nहा एकमेव प्राणायाम आहे जो कोणत्याही स्थितीत करता येतो. अगदी चालताना आणि झोपूनही तो करता येऊ शकतो.\nवरील प्राणायामाप्रमाणे मांडी घालून किंवा ध्यानासनात बसावे व हातांची ज्ञानमुद्रा स्थिती असेल. डोळे हलकेच मिटलेले. शरीर स्थिर. थुंकी गिळताना जी क्रिया होते, त्याप्रमाणे घशाचे आकुंचन करून घोरल्यासारखा ध्वनी उत्पन्न होईल, अशा प्रकारे घर्षणयुक्त श्वास घ्यावा व घशाचे आकुंचन कायम ठेवूनच सोडावा. श्वास घेताना व सोडताना घशामध्ये घर्षण होऊन घोरल्यासारखा आवाज होईल. असा आवाज होईल, अशा प्रकारे श्वास घ्यावा व सोडावा. अशी ५ आवर्तने करावीत. सहज जमेल तसा हा प्राणायाम करावा. सराव झाल्यानंतर आवाज सूक्ष्म करावा. प्राणायाम करून झाल्यावर काही क्षण शांत राहावे व शरीर- मनातील स्थिती अनुभवावी.\nलाभ: घशाची स्वच्छता होते, कफ कमी होतो व पचन क्रिया सुधारते. आवाजामध्ये सुधारणा होते.\nतीन वेळेस ॐ कार आणि शांतीपाठ:\nयोगाचे सत्र समाप्त करताना दीर्घ श्वसन करून तीन वेळेस ॐकार म्हणावा व त्यानंतर शांतीपाठ म्हणावा.\nसर्वे भवन्तु सुखिन: सर्वे सन्तु निरामया: सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चिदु:ख भाग्भवेत||\n(सर्व सुखी व्हावेत, सर्व निरोगी व्��ावेत, सर्व मंगलतेचे साक्षी व्हावेत व कोणीही दु:खी होऊ नये).\nॐ शान्ति: शान्ति: शान्ति:|| हरि ॐ तत्सत्||\nशांतीपाठ झाल्यावर दोन्ही हात हलकेच चोळून डोळ्यांवर ठेवावेत. हात समोर धरून हलकेच डोळे उघडावेत. योगाचे सत्र समाप्त झाले. धन्यवाद.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/editorial-page-article-on-america-and-iran/", "date_download": "2020-08-07T21:45:10Z", "digest": "sha1:ITNQ6PKCVHB2VYLJVJITQ2QONFVUEIHU", "length": 16082, "nlines": 90, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अग्रलेख : शांततेला पर्याय नसतो", "raw_content": "\nअग्रलेख : शांततेला पर्याय नसतो\nअमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव वाढला आहे. इराणच्या गुप्तहेरांच्या नेटवर्कवर अमेरिका बारीक लक्ष ठेवून आहे. तसेच त्या देशाच्या क्षेपणास्त्र नियंत्रण यंत्रणेवर सायबर हल्लेही सुरू केले आहेत. अर्थात, आपण असे काही करत असल्याचा अमेरिकेने इन्कार केला आहे. मात्र, तणाव शिगेला पोहोचला आहे, याबाबत कोणाच्याही मनात शंका नाही. याची सुरुवात ओमान खाडीतील घटनेपासून झाली. 13 जून रोजी तेलाची दोन जहाजे हल्ला करून उडवून देण्यात आली. हे कोणाचे कृत्य आहे, याबाबत संदिग्धता आहे.\nतथापि, यामागे इराणचाच हात असल्याचा अमेरिकेचा आरोप आहे. या घटनेनंतर अमेरिकेला चिथावणी देणारी आणखी एक घटना घडली. अमेरिकेचे एक ड्रोन इराणकडून पाडण्यात आले. शिघ्रकोपी आणि अहंकारी असा लौकीक अमेरिकेच्या अध्यक्षांना अगोदरच प्राप्त झाला आहे. लागोपाठ अशी खोडी काढली गेल्यावर गप्प बसतील तर ते डोनाल्ड ट्रम्प कसले त्यांनी लगोलग उच्चस्तरीय बैठक बोलावून इराणविरुद्ध एल्गार पुकारला. मात्र, काही सल्लागारांनी त्यांना सबुरीचा सल्ला दिला. त्यामुळे ट्रम्प यांनी दहा मिनिटांत माघारही घेतली व स्वत:च ती माध्यमांसमोर जाहीरही केली. त्यानंतर आता हे सायबर कुरापतींचे कारस्थान सुरू आहे. थोडक्‍यात, टांगती तलवार आहेच.\nट्रम्प यांच्यासारखा अस्थिर स्वभावाचा व्यक्‍ती जेव्हा एका सर्वशक्‍तिमान राष्ट्राच्या प्रमुख पदावर असतो तेव्हा असले संघर्ष चिंतेत भर घालणारेच असतात. केवळ अमेरिका आणि इराण यांच्यातला हा विषय आहे. त्यांचे ते बघून घेतील असे बोलायला येथे मुळीच वाव नाही. जागतिकीकरणाच्या झपाट्यात आज इच्छा असूनही कोणी कोणापासून अलिप्त अणि विन्मुख राहू शकत नाही. शेजारी देशातच काय, तर शेजारच्या खंडात जरी थोडी गडबड झाली, तर शेअरबाजार गड��डतो. अर्थकारणाला सर्दी होते. याचा अर्थ वैश्‍विक खेडे या संकल्पनेत प्रत्येकाच्या गाठी बांधल्या गेल्या आहेत. त्यामुळे सगळ्यांवर प्रत्येक घटनेचा प्रभाव हा पडतोच. इराण गेल्या काही दशकांत अमेरिकेच्या डोळ्याला डोळा भिडवतो आहे. तेही ट्रम्प यांचे आणखी एक दुखणे. त्यांनी अमेरिका फर्स्टचा नारा निवडणुकीच्या वेळी दिला होता. राष्ट्र सर्वतोपरी असे जेव्हा म्हटले जाते, तेव्हा त्या कसोटीवर खरे उतरावे लागते. ट्रम्प यांची ती गोची झालेली आहे. इराण त्यांच्या डोळ्यात खुपतंय. अगोदर जेव्हा बुश पिता- पुत्र अमेरिकेचे अध्यक्ष होते, तेव्हा इराकचा काटा त्यांच्या घशात अडकला होता. थोरल्या बुश यांना जे जमले नाही, ते धाकट्या बुश साहेबांनी केले होते.\nइराकवर महाघातक जैविक शस्त्रांच्या निर्मितीचा आरोप करत ज्युनिअर बुश यांनी सद्दाम हुसेन यांचा काटा काढला होता. त्यानंतर इराक कंगाल झाले. तेथे इसिससारखे घटक घुसले, शिरजोर झाले. सर्वसामान्यांच्या पिढ्या होरपळल्या. त्याच्याशी लोकशाहीवादी अमेरिकेला कर्तव्य नाही. आता इराणचा नंबर आहे. त्यांच्या अणुकार्यक्रमाला लगाम घालण्याचा अमेरिकेचा अर्थात ट्रम्प यांचा मनसुबा आहे. त्यामुळे आर्थिक निर्बंध तर आहेच, पण जगभरात दादागिरी करून इराणची शक्‍य तेवढी कोंडी करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. या सगळ्याच्या मुळाशी तेल हा घटक आहे व त्यावर अमेरिकेला स्वामित्व हवे आहे. हे सगळे ट्रम्प आगामी म्हणजे वर्षभराने होणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून करत आहेत. त्यांच्या दृष्टीने हे टायमिंग योग्य असले तरी जगासाठी नाही. गेल्या काही वर्षांत विशेषत: 2008 नंतर जागतिक मंदीचे वातावरण आहे. म्हटले तर प्रगती नाही आणि रसातळाला गेले अशी अधोगतीही नाही. “जैसे थे’ स्थिती आहे. मात्र, पुढे काय होणार याचा अदमास नाही. त्यामुळे अन्य बडी राष्ट्रे फाजील साहस करण्यापासून स्वत:ला रोखत आहेत. त्यामुळेच इराणच्या बाबतीच अमेरिका कितीही पेटलेली असली तरी फ्रान्स आणि जर्मनी या सहकारी राष्ट्रांनी उघडपणे अमेरिकेला विरोध दर्शवला आहे.\nरशिया अमेरिकेच्या मागे फरफटत कधीच जात नाही, हा इतिहास आहे. आतातर अमेरिकेशी फटकून असलेला चीनही रशियाच्या सोबत आहे. इतरही काही व्यवधाने आहेत. तीच अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाने ट्रम्प यांच्या लक्षात आणून दिली असल्यामुळे ट्रम्��� यांनी तलवार म्यान केली आहे. एकतर्फी दाबून मारण्याचा प्रकार जेव्हा हाताबाहेर जाऊ लागतो तेव्हा प्रतिकार होतोच. इराणच्या कथित अणुकार्यक्रमाची सद्यःस्थिती आणि त्यामागचे वास्तव हे सध्या अमेरिकेलाच ठाऊक. मात्र, एखादा देश अण्वस्त्र संपन्न झाला आणि तो जर बेजबाबदार असला तर चर्चेचा मार्ग कायमचा बंद होतो, हेही तितकेच खरे. याचे भान जगातल्या अन्य महासत्तांनाही आहेच. असे असतानाही जर अमेरिकेच्या मागे रांगेत उभे राहण्याचे फ्रान्स, जर्मनी अथवा इंग्लंड आदी देशांकडून टाळले जात असेल, तर अमेरिका म्हणतेय अथवा दाखवतेय तशी स्थिती नसावी असे मानायलाही वाव आहे.\nइराणच्या तेलावर जर कब्जा करण्याचीच अमेरिकेची मनीषा असेल तर सध्याच्या मंदीच्या वातावरणात दिवाळखोरीकडे घेऊन जाणाऱ्या या मार्गावर कोणी जाणार नाही. मनमानी पद्धतीने निर्बंध लादणाऱ्या अमेरिकेशी चर्चा करून काही निष्पन्न होणार नाही, असे इराणचे राजदूत माजीद तख्त यांनी अगोदरच जाहीर केले आहे. बळाचा वापर करण्याचा जर प्रयत्न झाला तर त्याला प्रत्युत्तर देण्याचा मनसुबाही त्यांनी बोलून दाखवला आहे. इतकेच काय ज्या तेलासाठी हे महाभारत होणार आहे, त्या तेलाची समुद्रमार्गे होणारी संपूर्ण वाहतूक उद्‌ध्वस्त करण्याचा इशाराही दिला आहे. येथेच अन्य राष्ट्रांनाही विनाकारण किंमत चुकवावी लागणार आहे. कारण तेलाच्या टंचाईने अर्थचक्र थांबले तर सगळीकडेच सगळेच ठप्प होईल.\nजे आजच्या स्थितीत कोणालाही परवडणारे नाही. युद्ध झालेच तर विनाश आणि मनुष्यहानी अटळ आहेच. मात्र, सततच्या तणावाच्या फेऱ्यात सगळ्यांवरच आर्थिक ताणही वाढतो आहे. एकुणात कोणाच्या महत्त्वाकांक्षेसाठी काय आणि कोणी पणाला लावायचे, हा प्रश्‍नच आहे. काहीही असले तरी शांततेला कोणताही विकल्प असू शकत नाही. त्यावर वादविवादही केला जाऊ शकत नाही, हे सर्वप्रथम ध्यानात घेतलेलेच बरे.\nराज्य वन्यजीव मंडळाच्या विचारार्थ प्रस्तावासाठी ड्रोन सर्व्हे आवश्यक – मुख्यमंत्री\nतंत्रशिक्षण प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया १० ते २५ ऑगस्टदरम्यान\nपिंपरी-चिंचवड शहर पुन्हा रेडझोनमध्ये\n#IPL2020 : कोकाकोला किंवा जिओची प्रायोजकता मिळणार\nकॉंग्रेस व चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या करारची चौकशी करणारी याचिका फेटाळली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/free-the-path-of-postgraduate-medical-admission-relief-for-maratha-community-students/", "date_download": "2020-08-07T21:04:34Z", "digest": "sha1:GJZQ4D6DMQFN367JZND5MUVMQE4X26NS", "length": 7648, "nlines": 88, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशाचा मार्ग मोकळा; मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना दिलासा", "raw_content": "\nपदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशाचा मार्ग मोकळा; मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना दिलासा\nसर्वोच्च न्यायालयाने फेटाळली याचिका\nनवी दिल्ली – राज्यातील पदव्युत्तर वैद्यकीय व दंतवैद्यकच्या पदव्युत्तर प्रवेश प्रक्रियेत पूर्वलक्ष्यी प्रभावाने मराठा समाजाला (एसईबीसी) 16 टक्‍के आरक्षण लागू करण्यासंदर्भातील अध्यादेशाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. यामुळे मराठा समाजातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला असून पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या निर्णयावर स्थगिती आणण्यास नकार दिला आहे. हा निर्णय न्या. संजीव खन्ना आणि न्या. बी. आर. गवई यांच्या खंडपीठाने दिला आहे.\nवैद्यकीय व दंत वैद्यकच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेत राज्य सरकारने यंदाच्या शैक्षणिक वर्षापासूनच मराठा आरक्षण लागू केले. या निर्णयाला काही विद्यार्थ्यांनी आव्हान देत उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने यंदा मराठा आरक्षण लागू होणार नाही, असा आदेश देऊन प्रवेश प्रक्रिया रद्द ठरवली. तो आदेश सर्वोच्च न्यायालयानेही कायम ठेवला. त्यामुळे मराठा समाजातील विद्यार्थ्यांनी सरकारविरुद्ध आंदोलन केले.\nया आंदोलनानंतर मराठा समाजातील विद्यार्थ्यांना यंदापासूनच आरक्षण मिळावे म्हणून राज्य सरकारने कॅबिनेटची विशेष बैठक बोलावून अध्यादेश पारित केला. त्यानुसार पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेत आता एसईबीसी आरक्षण पूर्वलक्ष्यीप्रभावाने लागू करण्यात आला. या अध्यादेशाला उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले होते. पण, सर्वोच्च न्यायालयाच्या 4 जूनच्या आदेशाचा दाखल देऊन ही याचिका फेटाळण्यात आली. त्या आदेशाला डॉ. प्रांजली चरडे व इतरांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.\nउच्च न्यायालयाने याचिका फेटाळताच याचिकेतील मुद्दे विचारात घेतले नसून केवळ सर्वोच्च न्यायालयाचा जुना आदेश ���्राह्य धरला. त्यामुळे ही याचिका विचारात घेऊन अध्यादेश रद्द करण्याची विनंती याचिकाकर्त्यांनी केली होती.\nराज्य वन्यजीव मंडळाच्या विचारार्थ प्रस्तावासाठी ड्रोन सर्व्हे आवश्यक – मुख्यमंत्री\nतंत्रशिक्षण प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया १० ते २५ ऑगस्टदरम्यान\nपिंपरी-चिंचवड शहर पुन्हा रेडझोनमध्ये\n#IPL2020 : कोकाकोला किंवा जिओची प्रायोजकता मिळणार\nखासदार प्रताप पाटील-चिखलीकर यांना करोना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/cm-and-rane-defending-each-other-on-new-industrial-policy-declared-36474/", "date_download": "2020-08-07T22:10:00Z", "digest": "sha1:RK7FXJCTHPRWCDVKSLVWSWTYCKZ7S2KF", "length": 19651, "nlines": 216, "source_domain": "www.loksatta.com", "title": "उद्योग धोरणावरून मुख्यमंत्री आणि राणे यांची सारवासारव! | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nशार्कच्या पिल्लांच्या मासेमारीत वाढ\nसागरी किनारा मार्गचा भराव सुरक्षित\nउद्योग धोरणावरून मुख्यमंत्री आणि राणे यांची सारवासारव\nउद्योग धोरणावरून मुख्यमंत्री आणि राणे यांची सारवासारव\nमंत्रिमंडळाने बुधवारी मंजूर केलेले धोरण उद्योगांसंबंधीचे नसून घरबांधणीचे धोरण आहे, अशी प्रसारमाध्यमांनी केलेली टीका मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उद्योगमंत्री नारायण राणे यांना चांगलीच झोंबली. विशेष\nमंत्रिमंडळाने बुधवारी मंजूर केलेले धोरण उद्योगांसंबंधीचे नसून घरबांधणीचे धोरण आहे, अशी प्रसारमाध्यमांनी केलेली टीका मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उद्योगमंत्री नारायण राणे यांना चांगलीच झोंबली. विशेष आर्थिक क्षेत्रासाठी संपादित करण्यात आलेल्या ४० टक्के जागेत सरसकट घरबांधणीला परवानगी दिली जाणार नाही, तर आधी ६० टक्के क्षेत्रात औद्योगिक वापर करणे बंधनकारक करण्यात येणार असल्याची सारवासारव सरकारला करावी लागली. परिणामी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याकरताच ही सवलत द्यावी लागत असल्याचा दावा करणाऱ्या सरकारला उद्योग धोरणावर बचावात्मक भूमिका घ्यावी लागली आहे.\nजगाच्या कोणत्याही कोपऱ्यातील घटना त्याच क्षणी जगभर पोहोचण्याइतके माहिती तंत्रज्ञान प्रगत झालेले असताना राज्य मंत्रिमंडळाने बुधवारी मंजूर केलेल्या उद्योग धोरणाची माहिती सरकारच्या वतीने तब्बल २४ तासाने पत्रकार परिषदेत देण्यात आली. विशेष आर्थिक क्षेत्रासाठी संपादित केलेल्या जमिनीपैक��� तब्बल १२ हजार हेक्टर जमीन घरबांधणीकरिता उपलब्ध होणार हा वादाचा मुद्दा ठरला आहे. केंद्र सरकारच्या धोरणात उद्योग आणि बाकीच्या वापरासाठी प्रत्येकी ५० टक्के प्रमाण निश्चित करण्यात आले आहे. राज्य सरकारने मात्र हे प्रमाण ६०:४० केल्याचा दावा उद्योगमंत्री नारायण राणे यांनी केला. ६० टक्केजागेत औद्योगिक विकास झाल्यावरच उर्वरित ४० टक्केजागेत घरबांधणी, शाळा, रुग्णालये किंवा अन्य कामांसाठी त्याचा विकास करण्यास मान्यता दिली जाईल. आधी औद्योगिक विकास करावाच लागेल, असेही राणे यांनी सांगितले.\nकेंद्राने अधिसूचित केलेली जागा आधी उद्योजकाला रद्द करून घ्यावी लागेल. त्यानंतर राज्य सरकारकडे अर्ज करावा लागेल. मगच राज्य सरकार ६० टक्के जागेत उद्योग तर उर्वरित ४० टक्के जागा घरबांधणी, व्यापार किंवा अन्य कामाला विकसित करण्यास परवानगी देणार आहे, असे मुख्यमंत्री चव्हाण यांनी स्पष्ट केले. विशेष आर्थिक क्षेत्र रद्द झाल्यावर ही जमीन तशीच पडून राहिली असती किंवा शेतकऱ्यांना परत करावी लागली असती. आता मात्र या जागेत उद्योग उभारण्यास परवानगी दिल्याने उद्योगधंदे वाढून रोजगारातही वाढ होईल, असा मुख्यमंत्र्यांचा दावा होता.\nमुख्यमंत्री निरुत्तर, राणे संतप्त\nउद्योग धोरणात काय आहे हे राहिले बाजूला आणि विशेष आर्थिक क्षेत्राकरिता संपादित केलेल्या जमिनीवर उभारण्यात येणाऱ्या घरबांधणीवरून मिळणाऱ्या नकारात्मक प्रसिद्धीमुळे सत्ताधाऱ्यांमध्ये चलबिचल आहे. उद्योग धोरणावरून चुकीच्या पद्धतीने वार्ताकन करण्यात आल्याचा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा आक्षेप होता तर अभ्यास करून लिहिले असते तर बरे झाले असते, अशी आगपाखड राणे यांनी केली. उद्योग धोरण मंजूर होण्यास वर्ष लागले अशी राणे यांची तक्रार होती. वर्षभर चिंतन केल्यावर नेमके कोणते बदल करण्यात आले, असा खोचक सवाल पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना केला. पण या प्रश्नावर राणे संतापले. असा प्रश्न विचारता येणार नाही, असे राणे म्हणाले. पत्रकारांनी पुन्हा हाच प्रश्न विचारला आणि हा प्रश्न मुख्यमंत्र्यांना उद्देशून विचारला असल्याचे राणे यांना सांगितले असता राणे यांनी, असा प्रश्न विचारण्यासाठी बोलाविलेले नाही व त्याला उत्तर देणार नाही, असे सांगून टाकले. पत्रकारांनी अभ्यास करून लिहावे असा राणे सल्ला देतात, पण सिंचनाची श्वेतपत्रिका सादर झाली तेव्हा मी अजून अभ्यास केलेला नाही, असे उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिले होते, असा खोचक सवाल एका पत्रकाराने करताच मुख्यमंत्री निरुत्तर झाले. उद्योग धोरणावरून काँग्रेसवर सारे शेकत असताना राष्ट्रवादीने या वादापासून पद्धतशीरपणे दूर राहण्यावर भर दिला. मंत्रिमंडळाच्या बैठकीत राष्ट्रवादीच्या काही मंत्र्यांनी विरोध दर्शविला, पण आज राष्ट्रवादीच्या प्रवक्ते नवाब मलिक यांनी या धोरणाचे समर्थनच केले.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nभाजपा- शिवसेना एकत्र आल्यास मी युतीतून बाहेर पडणार: नारायण राणे\nशिवसेनेने नाना पटोलेंकडून स्वाभिमान शिकावा, नारायण राणेंची टीका\nमी शिवसेना सोडेन असं कधीच वाटलं नव्हतं- नारायण राणे\nSudhir Mungantiwar: माजी मुख्यमंत्र्यांना मागं का बसवलं\nमराठा आरक्षणासाठी नोव्हेंबर पर्यंत वाट पाहावी : नारायण राणे\nसुशांतच्या मृत्यूपूर्वी काही दिवस आधी रियाने मुंबईत घेतले दोन आलिशान फ्लॅट्स\nश्रुती मोदी आहे तरी कोण सुशांतच्या मृत्यूप्रकरणी CBI ने तिच्या विरोधात दाखल केला गुन्हा\nसुशांत सिंहच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे देण्यास रिया चक्रवर्तीचा विरोध, म्हणाली...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल शंकुतला देवींनी मृत्यूआधी केलेली 'ती' भविष्यवाणी ठरली खरी\nसोनू सूदच्या मदतीचा ओघ कायम; रशियात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना केलं एअरलिफ्ट\nराज्यातील ग्रामीण भागांमधील करोना प्रादुर्भाव चिंताजनक\nकंपनी सेक्रेटरी प्रवेश परीक्षा ऑनलाइन\nदेशात २४ तासांत ६२,५३८ रुग्ण\nमुंबईतील ७७ टक्के रुग्ण करोनामुक्त\nमशिदीच्या पायाभरणीस जाणार नाही - आदित्यनाथ\nवकील तूर्त अत्यावश्यक सेवेत नाहीत\nऑनलाइन वर्गाना प्राध्यापकांचा विरोध\nतंत्रशिक्षण पदविका प्रवेशप्रक्रिया सोमवारपासून\nमुंबईतील मॉल्समध्ये ‘आरोग्य सेतू’ची ग्राहकांवर सक्ती\nयूपीएससी गुणवंताशी सोमवारी संवाद\n1 नवीन उद्योग धोरणामुळे ३० हजार एकर जमीन घरबांधणीसाठी खुली\n2 मोबाइल टॉवर हवा की गच्ची\n3 महिलांच्या मदतीसाठी लवकरच ‘माझा जीव वाचवा’ योजना\nअजित पवार मनसे नगरसेवकावर भडकले; म्हणाले, \"आमचे चार मं��्री करोना पॉझिटिव्ह आलेत\"X\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\n‘महावितरण’कडे पैसे नसल्याने करण्यात आला ‘वीज बिल घोटाळा’; किरीट सोमैय्यांचा आरोप\nमुंबईत येताय… १४ दिवस क्वारंटाइनमध्ये राहावंच लागणार; महापालिकेनं घेतला निर्णय\nसुशांत सिंह मृत्यू प्रकरण: रिया चक्रवर्ती ईडी कार्यालयात दाखल, मनी लॉण्ड्रिंग प्रकरणी चौकशी\nभारत गणेशपुरेंनी सांगितला रात्रीच्या प्रवासातील धक्कादायक अनुभव\nVideo : वाळकेश्वरमधील आदी शंकराचार्यांच्या गुरूंच्या गुरूंचा मठ\nदुसऱ्या दिवशीही वाहतुकीचा खोळंबा\nटाळेबंदीने होरपळले, पावसाने झोडपले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.thinkmaharashtra.com/index.php/node/3356", "date_download": "2020-08-07T20:53:03Z", "digest": "sha1:F7JBHKL7QUWLDOYKPWOF37EPKXJUTC3U", "length": 24422, "nlines": 131, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "शिक्षकांनो, आत्मविश्वास पेरते व्हा! | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nशिक्षकांनो, आत्मविश्वास पेरते व्हा\nमला महाराष्ट्रातील विविध शाळांमधून फिरत असताना एक सर्वसमान समस्या जाणवली, ती म्हणजे, मुलांना लिहिता-वाचता येत नाही ती फार आश्चर्यकारक गोष्ट आहे. शासनातर्फे अनेक प्रयत्न होऊनही त्यावर समाधानकारक उत्तर सापडलेले नाही. मुलांना लिहिता-वाचता का येत नाही ती फार आश्चर्यकारक गोष्ट आहे. शासनातर्फे अनेक प्रयत्न होऊनही त्यावर समाधानकारक उत्तर सापडलेले नाही. मुलांना लिहिता-वाचता का येत नाही त्याची कारणे विविध आहेत. मुलांमध्ये स्पर्धेचे वातावरण बालवाडीपासून शाळाशिक्षण संपेपर्यंत व नंतरही असते. बालवाडीतील मुलांनादेखील ट्यूशनला पाठवणारे पालक आहेत. समाजाची एकूण विचारसरणी त्या प्रकारची झाली आहे - यश मार्कांवर मोजले जाते. त्यामुळे मुलांना शिक्षण मिळाल्याने होऊ शकणारा आनंद निघून जात चालला आहे. मुलांवर अभ्यासाचा ताण इतका प्रचंड असतो, की ती ज्ञान घेण्यातील आनंदाला पारखी होत जातात. ती फक्त पोपटपंची करू लागतात. ज्या मुलांना पोपटपंची जमते, ती तरून जातात, पण ज्यांना ती जमत नाही, ती मुले मागे पडतात आणि ‘ढ’ हा शिक्का त्यांच्या नावापुढे लागतो. ती मुले त्यांचा आत्मविश्वास हरवून बसतात. उमलत्या वयात हरवलेला तो आत्मविश्वास पुन्हा आणणे कठीण होऊन बसते.\nविशेषत: सार्वजनिक क्षेत्रातील शाळांमध्ये शैक्षणिक दर्जा घसरू लागलेला आहे, त्याची कारणे अनेक आहेत. त्या शाळा���मध्ये जी मुले येतात, ती समाजातील तळच्या आर्थिक स्तरातील असतात. त्यांच्या घरी शिक्षणाला पोषक वातावरण नसते. किंबहुना त्यांपैकी पालकांना वाटते, की त्यांच्या मुलांना पुढे जर रोजगारीवर किंवा तशाच प्रकारची कामे करण्याची असतील, तर त्यांनी शिक्षण कशाकरता घ्यावे कित्येक मुलांच्या घरांतील मातृभाषा मराठी नाही, तरी त्यांना परिस्थितीमुळे जवळ असणाऱ्या पालिकेच्या मराठी माध्यमाच्या शाळांत जावे लागत आहे. अशी मुले शाळांत गैरहजर अनेक दिवस राहतात. काही मुलांची शाळा आई-वडिलांचे कामाचे ठिकाण बदलले, की बदलते. शिक्षकांनी त्यांना निरनिराळी इतर कामे असल्यामुळे शाळांत जे काही शिकवलेले असते ते मुलांना नीट समजले की नाही ते समजून घेण्यास त्यांच्याकडे वेळ नसतो. मुलांचा कल कसा आहे ते पाहून त्याला त्या विषयात विचारप्रवृत्त करणे महत्त्वाचे. मुले त्या विषयात रमतील- उत्सुकतेने अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न करतील.\nशास्त्रज्ञ थॉमस अल्वा एडिसन यांची सुरेख गोष्ट आहे. त्याला सुमार बुद्धिमत्तेचा मुलगा म्हणून शाळेतून काढून टाकण्यात आले होते. त्याच्या शाळेच्या प्रिन्सिपॉलनी, ‘त्याची बुद्धिमत्ता कमी असल्यामुळे आमच्या शाळेतील अभ्यासक्रम त्याला झेपणार नाही. तेव्हा त्याला ‘स्लो-लर्नर’ मुलांच्या शाळेत घालण्यात यावे’ असे पत्र पालकांना दिले होते. एडिसनच्या आईने ते पत्र त्याला वेगळेच वाचून दाखवले. ती त्याला म्हणाली, ‘तुझी बुद्धिमत्ता इतक्या वरच्या स्तराची आहे, की इतर सर्वसामान्य बुद्धिमत्तेच्या मुलांबरोबर अभ्यास करण्यापेक्षा तू घरी माझ्याबरोबर अभ्यास करत जा.’ तोच एडिसन पुढे जगातील नामवंत शास्त्रज्ञ म्हणून प्रसिद्ध झाला. त्याने या अंधकारमय जगात विजेच्या बल्बचा शोध लावून प्रकाश आणला\nरामानुजन, आइनस्टाईन यांच्या कथा थोड्याफार तशाच आहेत. त्यांना त्यांच्या शाळांतील इतर मुलांच्या तुलनेने कमी बुद्धिमत्तेचे म्हणून अपमानास्पद वागणूक दिली गेली होती. त्या कथा सांगतात, की बुद्धिमत्तेचे मूल्यमापन करणे शक्य नाही. ती कोणाला कशी दिली आहे, ते माणूस ठरवू शकत नाही.\nमला हे सगळे लिहावेसे वाटले ते ‘रोजनिशी लेखन उपक्रमा’च्या वर्षपूर्ती समारंभातील वक्त्यांची भाषणे ऐकून.\n‘भाग्यश्री फाऊंडेशन’च्या वतीने भिवंडी महानगरपालिकेच्या पस्तीस शाळांमध्ये विद्यार्थ��यांसाठी रोजनिशी लेखन उपक्रम चालतो. आमच्या ‘भाग्यश्री फाऊंडेशन’ने शाळांमधून ‘रोजनिशी उपक्रमाची’ सुरुवात करून दिली आहे. रोजनिशी उपक्रमाच्या वर्षपूर्तीचा कार्यक्रम एप्रिल 2019 मध्ये साजरा झाला. उपक्रमाला आयुक्त मनोहर हिरे व अतिरिक्त आयुक्त अशोक रणखांब यांचे मार्गदर्शन व सहकार्य सतत लाभले. त्या सर्वांचा भाषणातून मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण होणे व त्यामुळे ती विचारप्रवृत्त होणे किती महत्त्वाचे आहे त्याचा प्रत्यय येत गेला. तोच तर रोजनिशी लेखन उपक्रमाचा प्राण आहे.\nहा ही लेख वाचा- लष्करी प्रशिक्षणाच्या नाना संधी\nरोजनिशी लेखन – मुलांना आत्मविश्वासाची प्रचीती\nवर्षपूर्ती कार्यक्रमाचे अध्यक्षपद मुंबईचे शल्यविशारद डॉ. वि.ना. श्रीखंडे यांनी भूषवले. ते अठ्ठ्याऐंशी वर्षांचे आहेत. ते त्याप्रसंगी बोलताना म्हणाले, की मुलांना मायेने शिकवणे फार आवश्यक आहे. त्यांनी स्वतःचेच उदाहरण दिले. श्रीखंडे म्हणाले, की माझ्या बोलण्यात तोतरेपणाचा दोष असल्यामुळे माझ्या मेडिकल कॉलेजमधील वरिष्ठ सर्जन्सनी मला म्हटले, की ‘तू या क्षेत्रात कशासाठी येतोस तुला धड बोलताही येत नाही.’ पण मी त्यामुळे माझा आत्मविश्वास गमावला नाही. मी तो दोष दूर करण्यासाठी सल्ला घेतला. शिक्षण चालू ठेवले. आणि उत्तम यशस्वी झालो. कालांतराने, मी प्रसिद्ध सर्जन झाल्यावर तेच मला म्हणाले, ‘तू पोटावरील शस्त्रक्रिया उत्कृष्ट करतोस मला त्या पाहायच्या आहेत.’ आणि त्यांनी मी शस्त्रक्रिया करत असताना बाजूला उभे राहून पाहिल्या. हे सांगण्यामागचा उद्देश हा आहे, की शिक्षकांनी कोणामध्ये काय क्षमता दडलेली असते हे ओळखण्याचा प्रयत्न करायला हवा. विद्यार्थ्यांची हेटाळणी न करता, त्यांचे व्यक्तिमत्त्व आत्मविश्वासपूर्ण व्हावे ह्यासाठी प्रयत्न करायला हवेत.\nकार्यक्रमातील प्रमुख वक्ते मेजर सुभाष गावंड यांनीही त्यांच्या खेळीमेळीच्या भाषणाने, शिक्षकांची मने जिंकली. मेजर गावंड हे निवृत्त लष्करी अधिकारी आहेत. ते भिवंडी मनपा शाळांच्या नववी-दहावींच्या मुलांसाठी ‘मिलिटरी एंट्रन्स प्रशिक्षण शिबीर’ विनामूल्य जुलै 2019 पासून घेणार आहेत. त्या सर्व कार्यक्रमांचे आयोजन आम्हीच ‘भाग्यश्री फाऊंडेशन’ तर्फे करण्यात येणार आहे. मेजर गावंड म्हणाले, की कोणत्याही करिअरविषयी मुलांना व्यवस्थित माह���ती मिळण्यास हवी, त्यांच्या मनात अर्धवट माहितीमुळे उगीच भीती उत्पन्न होते. ती माहिती देण्याची व त्यांना समजावून घेण्याची जबाबदारी शिक्षक व पालक यांची आहे. पुढे ते म्हणाले, की शिवाजी दुसऱ्याच्या घरी जन्माला आला, की आपण कौतुक करतो. पण तो स्वतःच्या घरी जन्मला तर, ते आपल्याला पेलवत नाही. म्हणजेच प्रत्येक पालकाला मुलांनी स्वतःला कोठल्याही जोखमीत घालता कामा नये, असेच वाटत असते, ते योग्य नव्हे.\n‘ग्रंथाली’चे विश्वस्त सुदेश हिंगलासपूरकर यांनी त्यांच्या भाषणात, विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासामध्ये पुस्तकांचा फार मोठा वाटा आहे हे समजावून सांगितले. ते म्हणाले, की मी औपचारिक शिक्षण खूप घेऊ शकलो नाही, परंतु माझ्या करिअरमध्ये मला मार्गदर्शन करणारे ज्येष्ठ सहकारी भेटले. गुरूच ते गुरूमध्ये इतके सामर्थ्य असते, की तो त्याच्या विद्यार्थ्यांना प्रगतीच्या मार्गावर निश्चितच चालवू शकतो. मग विद्यार्थी कोठल्याही परिस्थितीमधील असू देत. भिवंडीमधील सर्जन डॉ. विवेक जोशी यांनी त्याप्रसंगी त्यांना त्यांचे गुरू, डॉ. श्रीखंडे यांनी सर्जरीबरोबर आयुष्यात अनेक महत्त्वाचे धडे दिले, ते कशाप्रकारे ते सांगून गुरू व शिष्य या नात्यावर समर्पक भाष्य केले. ते म्हणाले, विद्यार्थ्यांचा विकास हा गुरूंच्या मार्गदर्शनातून होत असतो.\nशाळांना रोजनिशी लेखन उपक्रमात सहभागी व्हायचे असेल तर त्यांनी जरूर संपर्क साधावा.\nरोजनिशी हा उपक्रम सुंदर आहे आणि तज्ञांचे विचारही उत्कृष्ट आहेत.\nशिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या आर्थिक, कौटुंबिक व सत्यपरिस्थिती यांचा अभ्यास करणे आवश्यक आहे.\nयासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा आर्थिक,कौटुंबिक,बाह्य परिस्थिती या घटकांचा अभ्यास करणे आवश्यक आहे.\nसहज सोपा असा उपयोगी उपक्रम.\nशिल्पा खेर या सामाजिक कार्यकर्त्या व लेखिका आहेत. त्या त्यांच्या 'भाग्यश्री फाउंडेशन'तर्फे विविध शैक्षणिक उपक्रम करत असतात. त्यांचे 'यश म्हणजे काय' हे पुस्तक सध्या गाजत आहे. त्यामध्ये मान्यवर व्यक्तींच्या मुलाखतीआधारे यशाचे गमक उलगडून दाखवले आहे.\nशिक्षण म्हणजे स्वत:च्या क्षमतांची ओळख\nसंदर्भ: प्रशिक्षण, शिक्षण, शिक्षणातील प्रयोग, शिक्षक, शिक्षकांचे व्यासपीठ, प्रयोगशील शिक्षक, शाळा\nशिक्षकांचे व्यासपीठ – आवाहन\nसंदर्भ: शिक्षक, प्रयोगशील शेतकरी, शिक्षणातील प्रयोग, थिंक महाराष्‍ट्र, Think Maharashtra\nशिक्षकांचे व्यासपीठ – उद्दिष्ट\nसंदर्भ: शिक्षक, प्रयोगशील शिक्षक, थिंक महाराष्‍ट्र, Think Maharashtra, शिक्षकांचे व्यासपीठ\nखिडकीतून दिसणारे मोकळे आकाश\nसंदर्भ: शिक्षकांचे व्यासपीठ, कलाकार, चित्रकार\nप्रशांत मानकर - तेवत्या राहो सदा रंध्रातूनी संवेदना\nसंदर्भ: प्रशांत मानकर, शिक्षकांचे व्यासपीठ, शिक्षणातील प्रयोग\nयोगेंद्र बांगर यांची आजीबाईंची शाळा\nसंदर्भ: फांगणे गाव, मुरबाड तालुका, शिक्षणातील प्रयोग, शिक्षणातील उपक्रम, शिक्षण, आजीबाईंची शाळा, शिक्षकांचे व्यासपीठ\nमाधव चव्‍हाण - प्रथम शिक्षण\nसंदर्भ: शिक्षण, शिक्षण क्षेत्रातील संस्‍था, शिक्षणातील उपक्रम, माधव चव्‍हाण\nनिफाडच्या वैनतेयाचे विविध ज्ञानामृत\nसंदर्भ: शिक्षण, महाविद्यालय, वैनतेय, शिक्षणातील उपक्रम, उपक्रमशील शाळा, शिक्षण क्षेत्रातील संस्‍था\nउर्जा, उत्साह आणि उपक्रम\nसंदर्भ: शिक्षकांचे व्यासपीठ, शिक्षणातील प्रयोग, प्रयोगशील शिक्षक, शिक्षण\nजीआयएफनी गणित झाले सोपे\nसंदर्भ: शिक्षकांचे व्यासपीठ, शिक्षण, शिक्षणातील प्रयोग, प्रयोगशील शिक्षक, शिक्षक, देवगड तालुका\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/loksabha-news/narendra-modi-role-insulting-election-commission-502475/", "date_download": "2020-08-07T21:19:01Z", "digest": "sha1:UWMHGHK3YMLVOVP52C5WKPWU6KCR6KFM", "length": 13734, "nlines": 207, "source_domain": "www.loksatta.com", "title": "‘मोदींची आयोगाबाबत भूमिका अवमानकारक’ | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nशार्कच्या पिल्लांच्या मासेमारीत वाढ\nसागरी किनारा मार्गचा भराव सुरक्षित\n‘मोदींची आयोगाबाबत भूमिका अवमानकारक’\n‘मोदींची आयोगाबाबत भूमिका अवमानकारक’\nवाराणसीमध्ये सभेसाठी परवानगी नाकारल्याने भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी निवडणूक आयोगाविरोधात टीका केल्याने काँग्रेस आणि संयुक्त जनता दल (जेडीयू) या पक्षांनी मोदींवर जोरदार शरसंधान\nवाराणसीमध्ये सभेसाठी परवानगी नाकारल्याने भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी निवडणूक आयोगाविरोधात टीका केल्याने काँग्रेस आणि संयुक्त जनता दल (जेडीयू) या पक्षांनी मोदी��वर जोरदार शरसंधान सोडले. मोदी यांची निवडणूक आयोगाविरोधातील भूमिका अवमानकारण आणि अन्यायकारक आहे. मोदी यांची ही टीका त्यांच्या पराकोटीच्या नैराश्याचे सूचक आहे, असा टोला या पक्षांनी लगावला.\nपंतप्रधानपदाचा उमेदवार जर निवडणूक आयोगावर टीका करत असेल, तर तो स्वत:ला आयोगापेक्षाही मोठा समजायला लागला आहे, असाच त्याचा अर्थ होतो, असेही चिदम्बरम म्हणाले. एकेकाळचा भाजपचा सहकारी पक्ष असलेल्या जेडीयूनेही भाजपवर टीका केली. निवडणुकीच्या फायद्यासाठी अशा प्रकारची ‘धरणे’ धरणे अयोग्य आणि अन्यायकारक आहे,’’ अशी टीका जेडीयूचे अध्यक्ष शरद यादव यांनी केली.मोदींचा हा कार्यक्रम धार्मिक नसून पूर्णत: राजकीय आहे, अशी टीका उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी केली.\n‘मते मिळवण्यासाठी भाजप, सपाची वाराणसीत नाटके’\nलखनऊ : मतांचा फायदा मिळवण्यासाठी आणि मतदारांना भुलवण्यासाठी भाजप आणि समाजवादी पक्षाने वाराणसीत नवी नाटके सुरू केली आहेत, अशी टीका बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांनी गुरुवारी केली. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना वाराणसीमध्ये सभेसाठी परवानगी नाकारल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांनी निवडणूक आयोगाविरोधात निदर्शने सुरू केली आहेत. भाजपची ही नाटके असून समाजवादी पक्षाचीही त्याला साथ आहे, अशी टीका मायावती यांनी केली.\nएक सभा रद्द झाली तर लगेचच त्यांना चीड का आलीभाजप नैराश्याच्या गर्तेत अडकला आहे, म्हणूनच त्यांनी अशा प्रकारचा अवमानकारक हल्ला निवडणूक आयोगावर लगावला.\n-पी. चिदम्बरम , काँग्रेस नेते\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nलडाखमध्ये चीनला भारताने ‘करारा जवाब’ दिला आहे-मोदी\nमोदींनी सोनिया गांधीवर टीका करण्याऐवजी चीनला ठोस प्रत्युत्तर द्यावं-काँग्रेस\nचीनचा प्रश्न हाताळण्यात पंतप्रधान मोदी यशस्वी झाले का सर्वेक्षणात जनतेने दिलं हे उत्तर\nलडाखमधल्या सैनिकांचं शौर्य हिमालयातील पर्वतांपेक्षाही मोठं – मोदी\n“जे लोक नियमांचं पालन करणार नाहीत त्यांना…” मोदींनी प्रशासनाला दिल्या ‘या’ सूचना\nसुशांतच्या मृत्यूपूर्वी काही दिवस आधी रियाने मुंबईत घेतले दोन आलिशान फ्लॅट्स\nश्रुती मोदी आहे तरी कोण सुशांतच्या मृत्यूप्रकरणी CBI ने तिच्या विरोधात दाखल केला गुन्हा\nसुशांत सिंहच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे देण्यास रिया चक्रवर्तीचा विरोध, म्हणाली...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल शंकुतला देवींनी मृत्यूआधी केलेली 'ती' भविष्यवाणी ठरली खरी\nसोनू सूदच्या मदतीचा ओघ कायम; रशियात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना केलं एअरलिफ्ट\nराज्यातील ग्रामीण भागांमधील करोना प्रादुर्भाव चिंताजनक\nकंपनी सेक्रेटरी प्रवेश परीक्षा ऑनलाइन\nदेशात २४ तासांत ६२,५३८ रुग्ण\nमुंबईतील ७७ टक्के रुग्ण करोनामुक्त\nमशिदीच्या पायाभरणीस जाणार नाही - आदित्यनाथ\nवकील तूर्त अत्यावश्यक सेवेत नाहीत\nऑनलाइन वर्गाना प्राध्यापकांचा विरोध\nतंत्रशिक्षण पदविका प्रवेशप्रक्रिया सोमवारपासून\nमुंबईतील मॉल्समध्ये ‘आरोग्य सेतू’ची ग्राहकांवर सक्ती\nयूपीएससी गुणवंताशी सोमवारी संवाद\n1 मोदींकडून हीन दर्जाचे राजकारण ; सोनिया गांधी यांचा आरोप\n2 विधान परिषदेसाठी काँग्रेसचे ‘एकला चलो’\n3 मोदी उच्चवर्णीयच : काँग्रेसचा आरोप\nअजित पवार मनसे नगरसेवकावर भडकले; म्हणाले, \"आमचे चार मंत्री करोना पॉझिटिव्ह आलेत\"X", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.krushival.in/raigad/other/warriors-felicitated-at-ainghar-gram-panchayat", "date_download": "2020-08-07T20:50:18Z", "digest": "sha1:VTSGBDRQ4OCJYREIYD7ANS2PSZHKVXYX", "length": 7544, "nlines": 95, "source_domain": "www.krushival.in", "title": "Raigad | ऐनघर ग्रामपंचायतीमध्ये योद्धांचा सत्कार. | मराठी बातम्या - कृषीवल | Top Marathi News |Today news in Marathi | Latest News in Marathi | krushival.in", "raw_content": "\nई - पेपर रायगड\nऐनघर ग्रामपंचायतीमध्ये योद्धांचा सत्कार.\nऐनघर ग्रामपंचायतीमध्ये योद्धांचा सत्कार.\nकोरोनाच्या महामारीच्या व आपत्तीच्या काळातही कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी धैर्याने सामोरे जाऊन अहोरात्र कार्य करणार्‍या नागोठणे विभागातील ऐनघर ग्रामपंचायत हद्दीतील सर्व आंगणवाडी सेविका, आशा सेविका व मदतनीस या सर्व कोरोना योद्धांचा विशेष मानपत्र देऊन आ. अनिकेत तटकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. युवक राष्ट्रवादीचे नागोठणे विभागीय अध्यक्ष निवास पवार यांच्यावतीने सुमारे 22 कोरोना योद्धांना यावेळी आर्थिक मदत देण्यात आली. यावेळी नागोठण्याचे पोलीस निरीक्षक दादासाहेब घुटूकडे यांचाही कोविड योद्धा म्हणून सत्कार करण्यात आला.\nऐनघर ग्रामपंचायतीच्��ा सभागृहात शुक्रवारी (दि.10) दुपारी संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला आ. अनिकेत तटकरे यांच्यासह ऐनघर विभागातील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मोहन पवार, तानाजी लाड, यशवंत हळदे, युवक राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस विनय गोळे, नागोठणे विभाग अध्यक्ष निवास पवार, ऐनघरचे सरपंच चंद्रकांत शिद, ग्रा.पं.सदस्य मनोहर सुटे, पोलीस निरीक्षक दादासाहेब घुटूकडे, जितेंद्र धामणसे, मंगेश जाधव, अशोक कापसे, युवक राष्ट्रवादीचे रोहा तालुका उपाध्यक्ष दिपेंद्र आवाद, वणी ग्रामपांचायतीच्या सरपंच प्रगती आवाद, कृष्णा लाड, निलेश बलकावडे, सुमित काते, ग्रामविकास अधिकारी आदींसह आंगणवाडी व आशा सेविका, मदतनीस तसेच ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.\nगणपतराव देशमुख यांना आबासाहेब वीर पुरस्कार जाहीर\nआगरदांडा येथील जेट्टी खुली न केल्यास मच्छीमारांचे आंदोलन\nसोन्याच्या दरात विक्रमी वाढ ; प्रती तोळा 56 हजारांवर\nबदनामी प्रकरणी आठ आरोपींवर\nअलिबाग तालुक्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 80 टक्क्यांवर;\nतिसर्‍या दिवशी मृतदेह सापडला\nदेशातील पहिली किसान रेल्वेगाडी धावली..\nश्रीवर्धन परिवहन आगारातून लांब पल्ल्याच्या बस फेर्‍या\nसोन्याच्या दरात विक्रमी वाढ ; प्रती तोळा 56 हजारांवर\nबदनामी प्रकरणी आठ आरोपींवर\nदेशातील पहिली किसान रेल्वेगाडी धावली..\nश्रीवर्धन परिवहन आगारातून लांब पल्ल्याच्या बस फेर्‍या\nमाणगाव तालुक्यात 300 रुग्णांची कोरोनवर मात\nउरण तालुक्यात वीज पुरवठा....\nरस्त्यामध्ये सापडलेल्या मनोरुग्ण महिलेला मिळणार उपचार\nखासगी रुग्णालयांकडून होणारी अवाजवी शुल्क आकारणी....\nमहाड शहरातील व्यावसायिकांचे आतोनात नुकसान\nतीन हजार प्रवाशांकडून एसटीचे आरक्षण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/no-mega-block-on-sunday-at-mumbai-local-train-route/articleshow/64322742.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article2", "date_download": "2020-08-07T21:27:58Z", "digest": "sha1:SIFQ6H7POCS2GD7TGBH3G7SJJ5XDWX2V", "length": 11082, "nlines": 114, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nपश्चिम रेल्वेवर वसई आणि भाईंदरमध्ये देखभालीच्या कामासाठी, तसेच मध्य आणि हार्बर रेल्वेवर कुर्ला येथील पादचारी पूल तोडण्यासाठी शनिवारी मध्यरात्री विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे रविवार, २७ मे रोजी तिन्ही मार्गांवर कोणताही वेगळा ब्लॉक घेतला जाणार नाही.\nम. टा. खास प्रतिनिधी, मुंबई\nपश्चिम रेल्वेवर वसई आणि भाईंदरमध्ये देखभालीच्या कामासाठी, तसेच मध्य आणि हार्बर रेल्वेवर कुर्ला येथील पादचारी पूल तोडण्यासाठी शनिवारी मध्यरात्री विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे रविवार, २७ मे रोजी तिन्ही मार्गांवर कोणताही वेगळा ब्लॉक घेतला जाणार नाही.\nपश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्री १२.३० ते पहाटे ४ पर्यंत वसई ते भाईंदरपर्यंत ब्लॉक घेतला जाणार आहे. अप आणि डाऊन अशा दोन्ही मार्गिकेवर ब्लॉक घेतला जाणार असल्याने काही फेऱ्या रद्द केल्या जाणार आहेत. त्याचवेळी मध्य, हार्बर मार्गावर चालणाऱ्या ब्लॉकमुळे लोकलप्रमाणेच मेल/एक्स्प्रेस वाहतुकीवर परिणाम होणार आहे. त्यात काही लोकल रद्द करण्यात येणार असून, मेल/एक्स्प्रेसच्या थांब्यांमध्ये बदल करण्यात आला आहे. या कामामुळे प्रवाशांची काही प्रमाणात गैरसोय होणार आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\nAvinash Jadhav: मै हू ना... राज ठाकरेंचा अविनाश जाधवांन...\nAaditya Thackeray: 'पावसात बाहेर पडण्यासारखी मुंबई ठेवल...\nAmruta Fadnavis: अमृता फडणवीसांच्या ट्वीटला शिवसेनेचं त...\nAaditya Thackeray आदित्य ठाकरे यांनी मौन सोडले; सुशांतच...\nरुग्णालयांच्या सुरक्षेचा पेच महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nसुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी रिया चक्रवर्तीला अटक होणार\n'संयुक्त राष्ट्रा'च्या गाडीतील आक्षेपार्ह सेक्स व्हिडिओ व्हायरल\nहरयाणा: सेक्स रॅकेट उघडकीस\nमार्क्ससाठी सेक्स घोटाळा: विरोधकांची CBI चौकशीची मागणी\nऔरंगाबादमध्ये जीवाची बाजी लावून तरुणांनी वाचवले बुडणाऱ्या तरुणाचे प्राण\nराफेल विमाने भारतात दाखल, नौदलाकडून स्वागत\nदेश'अयोध्येत मशिदीसोबत रुग्णालय उभारण्यासाठी १ महिन्याचा पगार देणार'\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\n कोकणात गणपती स्पेशल ट्रेन, २ दिवसांत घोषणा\nमुंबईरिया चक्रवर्तीची ८ तास चौकशी; कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता\nमुंबईदिवसभरात १० हजार ९०६ रुग्णांची करोनावर मात; ३०० दगावले\nदेश'पावसामुळे धावपट्टीचा अंदाज न आल्याने विमानाला अपघात'\nदेशकुठल्याही स्थितीसाठी सज्ज राहा, लष्कर प्रमुखांचे आदेश\nकोल्हापूरकोल्हापूरला पुराचा धोका कायम; पंचगंगेची पाणी पातळी ४५ फुटांवर\nनागपूरनागपुरातील करोनाचा 'हा' आकडा चिंता वाढवणारा\nमोबाइलसर्वात जास्त विकला जाणारा अँड्रॉयड फोन झाला स्वस्त; नवी किंमत पाहा\nकार-बाइककिआ सॉनेटपासून टाटा HBX पर्यंत, ऑगस्टमध्ये या ४ कार येताहेत\nविज्ञान-तंत्रज्ञानइंडियन ब्रँड Shinco चे ३ जबरदस्त टीव्ही लाँच, जाणून घ्या किंमत-फीचर्स\nधार्मिकश्रीकृष्ण नीती: 'हे' ११ निर्णय ठरले महाभारताचे टर्निंग पॉइंट; वाचा\nहेल्थनिरोगी आरोग्यासाठी वयानुसार किती वेळ झोपणे ठरेल योग्य\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://marathibrain.com/tag/%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%9F%E0%A4%A8/", "date_download": "2020-08-07T21:20:35Z", "digest": "sha1:AGJ6CV32BHTUVAHM5ZIUAFCADJUNUYHO", "length": 9155, "nlines": 129, "source_domain": "marathibrain.com", "title": "पर्यटन Archives - MarathiBrain.com", "raw_content": "\nआरोग्यमंत्री राजेश टोपे यांना मातृशोक\nवातानुकूलित लोकल रेल्वेविषयी अद्याप स्पष्टता नाही\nराज्यशासनाचे शेतकऱ्यांसाठी कौशल्याधारित प्रशिक्षण कार्यक्रम\nराज्यातील ६० टक्के उद्योगधंदे अद्याप बंदच\nरेल्वेच्या तिकीट दरांत विमान प्रवास शक्य\nमुंबई, ३० जानेवारी लांब पल्ल्याच्या रेल्वेचे तिकीट जर कन्फर्म झाले नाही, तर त्याच दरात प्रवाशांना विमान प्रवासाची तिकीट उपलब्ध करून देण्याची संकल्पना समोर आली आहे....\nगडकिल्ल्यांऐवजी मंत्र्यांचे बंगले भाड्यावर द्या : राज ठाकरे\nब्रेनवृत्त | मुंबई राज्य शासनाच्या ऐतिहासिक स्थळासंदर्भातल्या पर्यटन धोरणावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरेर यांनी भाजप सरकारवर चांगलेच ताशेरे ओढले आहे. गडकिल्ले पर्यटनासाठी भाड्याने...\nकिल्ले प्रतापगडावर पोहचण्यासाठी ‘रोपवे प्रकल्प’\nटीम मराठी ब्रेन - June 30, 2019\nवृत्तसंस्था मुंबई, ३० जून छत्रपती शिवाजी महाराजांच्या कीर्तीचा साक्षीदार असलेल्या प्रतापगड किल्ल्यावर पर्यटकांना सह��रीत्या पोहचता यावे म्हणून महाबळेश्वर येथील जावळीपासून ते प्रतापगड, असा रोपवे तयार करण्यात...\nमैत्रीचा कॉरिडॉर की भारतासाठीचा सापळा \nज्या पाकिस्तानात पंतप्रधान हा जागतिक बँक व आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून कर्ज घेऊन देश व आर्मी चालवण्यासाठी बनवला जातो. अशा खराब आर्थिक स्थितीत असणारा पाकिस्तान भारतीयांसाठी...\nमीरा भाईंदरमध्ये होणार जैव-विविधता उद्यान\nमुंबई, ३० नोव्हेंबर मीरा भाईंदर इथे महानगरपालिका, पर्यटन विभाग आणि एमटीडीसी यांच्या संयुक्त विद्यमाने जैवविविधता उद्यान (बायो डायव्हर्सिटी पार्क) उभारण्याचे काम प्रस्तावित असल्याची माहिती पर्यटनमंत्री...\n६३% भारतीय इंटरनेटवर करतात फिरण्याचे नियोजन; ‘कायक’चे सर्वेक्षण\n६३% भारतीय कर्मचारी दुपारी इंटरनेट सर्चद्वारे फिरण्याचे नियोजन करत असल्याची माहिती, 'कायक' या ट्रॅव्हल सर्च इंजिनने सादर केलेल्या सर्वेक्षण अहवालातून समोर आली आहे. आंतरजालावर (इंटरनेट)...\nतीन संस्था एकत्रितपणे विकसित करणार ‘कोरोना चाचणी किट’\nबिग बॉस: अविस्मरणीय १०० दिवस – मेघा धाडे\nभारतासह आठ देशांना इराणकडून कच्चे तेल खरेदीची मुभा\nदेशात ठिकठिकाणी स्थापित होणार ‘आयआयएस’\nदूरसंचार कंपन्यांचे ‘तिहेरी शीत युद्ध’ सुरूच\nनागराज मंजुळे यांच्या ‘नाळ’ या नवीन चित्रपटाचा टिझर प्रदर्शित \nविश्लेषणात्मक व माहिती पत्रकारितेतील एकमेव मराठी ई-दालन. Analytical & Informative Journalism in Marathi. बातम्या आणि बरंच काही.\nआरोग्यमंत्री राजेश टोपे यांना मातृशोक\nवातानुकूलित लोकल रेल्वेविषयी अद्याप स्पष्टता नाही\nराज्यशासनाचे शेतकऱ्यांसाठी कौशल्याधारित प्रशिक्षण कार्यक्रम\nराज्यातील ६० टक्के उद्योगधंदे अद्याप बंदच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/the-engineers-of-the-municipal-corporation-are-crushed-by-corruption/", "date_download": "2020-08-07T20:55:29Z", "digest": "sha1:K7D7DJMIFUESSZ6GNUU6KMGT2SAMTVRU", "length": 9848, "nlines": 90, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "महापालिकेतील अभियंते भ्रष्टाचाराने बरबटलेले", "raw_content": "\nमहापालिकेतील अभियंते भ्रष्टाचाराने बरबटलेले\nराठोड : अभियंत्यांच्या खातेनिहाय चौकशीची मागणी\nनगर- राजकीय दादागिरीमुळे संरक्षणाची मागणी महापालिकेतील अभियंत्यांनी केल्यानंतर आज शिवसेनेने या अभियंत्यांवर गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप करून हे अभियंते भ्रष्टाचाराने बरबटलेले असल्यामुळे ह��� संरक्षणाची मागणी करीत आहेत. कर नाही त्याला डर कशा पाहिजे, असा सवाल करून शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड म्हणाले की, अभियंत्यांच्या कारभाराची माहिती संकलित करण्याचे काम सुरू असून ही माहिती मिळाल्यानंतर दोन ते चार अभियंते तुरूंगात जातील. या अभियंत्यांची खातेनिहाय चौकशीची मागणी लोकायुक्‍तांकडे करण्यात येणार असल्याचे राठोड म्हणाले.\nमहापालिकेतील अभियंत्यांनी राजकीय दादागिरी होत असल्याने संरक्षण देण्याची मागणी महापालिका आयुक्‍तांकडे केली. आमच्यावर विविध मार्गाने दडपण, दादागिरी व दहशत केली जात आहे. आमच्याविरुद्ध हस्ते- परहस्ते खोटी प्रकरणे तयार करणे, माहिती मागविणे, तक्रारी देणे या आंदोलने करण्यासारखे प्रकार होण्याची शक्‍यता असल्याने आम्ही भीतीच्या सावटाखाली आहोत, अशी तक्रार अभियंत्यांनी केली. त्यानंतर आज शिवसेनेने थेट अभियंत्यांना लक्ष्य केल्याने आता महापालिकेत नवा संघर्ष सुरू झाला आहे.\nराठोड म्हणाले की, खोटीनाटी प्रकरणे तयार करून नगरकरांची दिशाभूल करून अभियंते पैसा कमवितात. याला शहरातील काही राजकीय नेत्यांचाही वरदहस्त आहे. अभियंत्यांमुळे नगरकरांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. महापालिकेतील या अभियंत्यांचे दहशतीचे विधान म्हणजे चोरांच्या उलट्या बोंबा. शहरात कचरा, नालेसफाई, पाणी, रस्ते या गोष्टींकडे दुर्लक्ष करून मनपातील अभियंते दबाब होत आहे असे सांगून चुकीच्या कामापासून सुटका करीत आहेत. याला जबाबदारी ते स्वतः आहेत. कर्तव्याचा पगार घेतात अन्‌ लबाडी करून पैसे कमवितात. तुम्हाला जाब विचारण्याचा नागरिक या नात्याने अधिकारी आहे. अनेक वर्षापासून एकाच खात्यामध्ये काम करतात. कामासाठी अधिकाऱ्यांनी एकजुट दाखविली पाहिजे. जनतेच्या पैशातून मोठा भ्रष्टाचार होत असून या अभियंत्यांची खातेनिहाय चौकशी होण्यासाठी लोकायुक्‍तांकडे तक्रार करणार असल्याचे राठोड म्हणाले.\nयावेळी शहरप्रमुख दिलीप सातपुते म्हणाले की, अभियंत्यांची अनेक प्रकरणे शिवसेनेकडे आली आहे. बिलांमध्ये अनेक धक्‍कादायक प्रकार उघडकीस येणार आहेत. 5 रुपयांची खुर्चीचे भाडे बारा रुपये दाखविण्यात आले आहे. उमेदवारांना बॅच एक रूपयात मिळतो. तो 75 रुपये दाखविण्यात आला आहे. शिवसेना या अभियंत्यांच्या प्रकरणाचा पाठपुरावा करून शेवटपर्यंत त्यांचे पितळ उघडे करणार आहे. एक अभियंता कमरेला पिस्तूल लावून टपऱ्याचालकांसह नागरिकांवर दशहत करीत आहे. त्यामुळे या प्रकरणची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.\nमहापौरांनी पैसे घेऊन केली बल्लाळ यांची बदली\nअभियंता बल्लाळ यांच्या बदलीसाठी महापौरांनी पाठपुरावा केला. बल्लाळ यांच्यामुळे निम्मे नगर शहर अंधारात आहे. असे असतानाही त्यांची बदली करण्यासाठी महापौर आग्रह आहेत. पैसे घेवून महापौर जर बदली करणार असतील तर हे भाजपला अभिप्रेत नाही. असा आरोप नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी केला.\nराज्य वन्यजीव मंडळाच्या विचारार्थ प्रस्तावासाठी ड्रोन सर्व्हे आवश्यक – मुख्यमंत्री\nतंत्रशिक्षण प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया १० ते २५ ऑगस्टदरम्यान\nपिंपरी-चिंचवड शहर पुन्हा रेडझोनमध्ये\n#IPL2020 : कोकाकोला किंवा जिओची प्रायोजकता मिळणार\nखासदार प्रताप पाटील-चिखलीकर यांना करोना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/marathi-news-chagan-bhujbal-and-udhhav-thackrey-2808", "date_download": "2020-08-07T21:34:50Z", "digest": "sha1:AVHOFQ6H4JSYWSV6CY7LV2ES7SKTLVYG", "length": 7999, "nlines": 133, "source_domain": "www.saamtv.com", "title": "उध्दव ठाकरे आणि छगन भुजबळ दोघंही एकाच सोफ्यावर शेजारी शेजारी बसले | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nउध्दव ठाकरे आणि छगन भुजबळ दोघंही एकाच सोफ्यावर शेजारी शेजारी बसले\nउध्दव ठाकरे आणि छगन भुजबळ दोघंही एकाच सोफ्यावर शेजारी शेजारी बसले\nउध्दव ठाकरे आणि छगन भुजबळ दोघंही एकाच सोफ्यावर शेजारी शेजारी बसले\nउध्दव ठाकरे आणि छगन भुजबळ दोघंही एकाच सोफ्यावर शेजारी शेजारी बसले\nमंगळवार, 28 ऑगस्ट 2018\nशिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांची एका कार्यक्रमाच्या निमित्तानं भेट झाली.दोघंही एकाच सोफ्यावर शेजारी शेजारी बसले होते.\nदोघांमधे खुल्या मनानं संवाद झाला. यावेळी राजकीय विषयांवर चर्चा झाल्याची माहिती मिळतंय.\nपिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्तांच्या मुलाच्या लग्नसोहळ्याच्या स्वागत समारंभ नुकताच मुंबईत वरळी मेफेअर येथे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ठाकरे-भुजबळ यांच्या भेटीचा योग जुळल�� होता.\nशिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांची एका कार्यक्रमाच्या निमित्तानं भेट झाली.दोघंही एकाच सोफ्यावर शेजारी शेजारी बसले होते.\nदोघांमधे खुल्या मनानं संवाद झाला. यावेळी राजकीय विषयांवर चर्चा झाल्याची माहिती मिळतंय.\nपिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्तांच्या मुलाच्या लग्नसोहळ्याच्या स्वागत समारंभ नुकताच मुंबईत वरळी मेफेअर येथे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ठाकरे-भुजबळ यांच्या भेटीचा योग जुळला होता.\nराष्ट्रवाद छगन भुजबळ chagan bhujbal विषय topics पिंपरी पोलीस\nधनंजय महाडिक राष्ट्रवादीला रामराम ठोकणार \nकोल्हापूर : 2014 च्या लोकसभा निवडणुकीत देशभर मोदी लाट असताना वावटळात दिवा लावून...\nशिवसेना आणि मित्रपक्ष एकत्रच लढू; राज्यात पुन्हा युतीचेच सरकार येईल...\nमुंबई : आज आम्ही विरोधी पक्षातील नेत्यांना पक्षात घेताना कोणालाही मंत्रिपदाची...\nराष्ट्रवादीच्या तीन, तर कॉंग्रेसच्या एका आमदाराचा राजीनामा मुंबई - विधानसभा...\nतिहेरी तलाकला तलाक ; राज्यसभेत ट्रिपल तलाक विरोधी विधेयक अखेर मंजूर\nनवी दिल्ली : तोंडी तलाकला गुन्हा ठरविणारे मुस्लिम महिला विवाह हक्क संरक्षण विधेयक...\nस्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी युतीचे नेते लागले कामाला\nऔरंगाबाद - औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून शिवसेना-भाजप युतीचे...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%9C/news/9", "date_download": "2020-08-07T21:49:44Z", "digest": "sha1:E3MGJRWIFWWF4LQRVG2J3VOPLMEI3435", "length": 5640, "nlines": 85, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nभारतीय महिलांचाएका धावेने पराभव\nधोनीच्या निवृत्तीच्या अफवांवर रोहित 'हे' म्हणाला\nविराट, डीव्हिलियर्सचा सल्ला बहुमोल\nविराटला विश्रांती; मुंबईकर शिवमला संधी\nमहेंद्रसिंह धोनी उतरला फुटबॉलच्या मैदानावर\nअनुजा पाटीलची भारतीय संघात निवड\nअजिंक्य राहणेच्या घरी आली नन्ही परी\nटीम इंडियाच्या ���ोफा धडाडल्या; रोहितनंतर मयांकचंही शतक\nमयांक अग्रवालचं खणखणीत कसोटी द्विशतक\nकसोटीः भारताच्या दिवसअखेर २०२/० धावा\nसलामीच्या शतकामुळं रोहित शर्मा 'या' खास यादीत\nIND vs SA: ठरलं; द. आफ्रिकेविरुद्ध पहिल्या कसोटीत पंतऐवजी साहा\n...म्हणून अजिंक्य रहाणेसाठी १७ नंबर आहे खास\n'यो-यो' पास होऊनही निवड न होणं अयोग्य: युवी\nरोहित संघाबाहेर बसतो हे वेदनादायी: रहाणे\nदुखापतग्रस्त बुमराह संघाबाहेर, उमेश यादवला संधी\nबुमराहच्या कसोटीतील यशाचे रहस्य\nद. अफ्रिका कसोटी: रोहित शर्मा करणार डावाची सुरुवात\nखेळाडूंसोबत दौऱ्यावर कुटुंबही; BCCI ने शिथील केला नियम\nअनुष्काचा बिकीनी अवतार; फॅन्स म्हणाले 'सुपर कपल'\n'भारताच्या धमकीमुळे लंकेच्या खेळाडूंचा पाक दौरा रद्द'\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/it-act/17", "date_download": "2020-08-07T22:04:27Z", "digest": "sha1:OFK3EVWDAVWIOS3BHLW3EOJADDNDUD66", "length": 6040, "nlines": 84, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nपं.बंगालः सीएए विरोधात ममता बॅनर्जी आक्रमक\n२००२नंतर मोदींवर मुस्लिमांकडून विश्वास ठेवणं अवघडः दिग्विजय सिंह\nCAA: दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थ्यांकडून दिल्ली पोलीस झिंदाबादचे नारे\nसुधारीत नागरिकत्व कायदा संविधानविरोधी: डी.के. शिवकुमार\nCAA: चेन्नईत द्रमुकची मुख्यालयात बैठक\nदिल्ली: सीलमपूरमध्ये पोलिसांची गस्त\nशाहरुख, जामियाचा विद्यार्थी असून तू शांत कसा\nनागरिकत्व कायद्याला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार\nसर्व पाकिस्तानींना नागरिकत्व देणार का\nसुधारीत नागरिकत्व कायद्याविरोधात एवढा रोष का\nनागरिकत्व कायदा: विद्यार्थी झाले आंदोलक\nकोणाचेही नागरिकत्व काढून घेणार नाही\nमहाराष्ट्रात ढोंग आणि देशात सोंग अशी भाजपची अवस्था: शिवसेना\nदमाने घ्या आणि जरा धीर धरा\nनागरिकत्व कायदा रद्द करा; विरोधकांची राष्ट्रपतींकडे मागणी\n...तर राज्यातही लागू होऊ शकतो दिशा कायदा\nनागरिकत्व कायद्यावरील सर्व आक्षेपाला केंद्रीय गृहमंत्रालयाची उत्तरे\nनागरिकत्व कायद्याच्या मुद्यावरून विरोधकांकडून दिशाभूल: शहा\nजामिया हिंसाचार: विरोधकांनी घेतली राष्ट्रपतींची भेट\nनागरिकत्व कायद्याबाबत मुख्यमंत्री ठाकरे निर्णय घेणार: राऊत\nमोदी सरकारकडून जनतेची मुस्कटदाबी: सोनिया गांधी\nनागरिकत्व कायदा: समाजवादी पक्षाचे आंदोलन\nसीलमपूर: नि:शस्त्र पोलिसाला जमावाची मारहाण\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AB%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7", "date_download": "2020-08-07T22:25:55Z", "digest": "sha1:OWX6VHMX3LPFFAWOOYECQLPIPTJDMCIA", "length": 2814, "nlines": 42, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "वर्ग:फिनलंडचे राष्ट्राध्यक्ष - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"फिनलंडचे राष्ट्राध्यक्ष\" वर्गातील लेख\nएकूण ७ पैकी खालील ७ पाने या वर्गात आहेत.\nLast edited on १५ एप्रिल २०१३, at १०:२२\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १५ एप्रिल २०१३ रोजी १०:२२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AB%E0%A5%A8", "date_download": "2020-08-07T21:44:29Z", "digest": "sha1:VEH3LIC52TTH6YO53CNY6RJ6WWPNJKLY", "length": 6011, "nlines": 203, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. १५२ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: १ ले शतक - २ रे शतक - ३ रे शतक\nदशके: १३० चे - १४० चे - १५० चे - १६० चे - १७० चे\nवर्षे: १४९ - १५० - १५१ - १५२ - १५३ - १५४ - १५५\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nइ.स.च्या १५० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या २ र्‍या शतकातील वर्षे\nइ.स.च्या १ ल्या सहस्रकातील वर्षे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १८ एप्रिल २०१३ रोजी १४:३९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/satyartha-ghantanad-movement-of-the-disadvantaged-bahujan-alliance/", "date_download": "2020-08-07T21:48:03Z", "digest": "sha1:GXLETI5MGRQ2SVNPAYQTI2AQWQBY6NLU", "length": 6972, "nlines": 87, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "वंचित बहुजन आघाडीचे साताऱ्यात घंटानाद आंदोलन", "raw_content": "\nवंचित बहुजन आघाडीचे साताऱ्यात घंटानाद आंदोलन\nलोकसभेच्या 48 जागांवर बॅलेट पेपरद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी\nसातारा – राज्यातील लोकसभेच्या 48 जागांवर मतांच्या संख्येमध्ये फेरफार झाला असून सर्व जागांवर बॅलेट पेपरव्दारे फेरनिवडणूका घेण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन केले.\nमहाराष्ट्रातील लोकसभेच्या 48 जागांवर झालेले मतदान आणि ईव्हीएमव्दारे मोजलेली मतांमध्ये तफावत दिसून येत आहे. त्याबाबत वंचित बहुजन आघाडीसह इतर पक्षांनी निवडणूक आयोगाकडे आक्षेप नोंदवत 15 दिवसांच्या आत स्पष्टीकरण देण्याची मागणी केली होती. मात्र, आयोगाने कोणतेही उत्तर दिलेले नाही. राज्यातील 22 जागांमध्ये ईव्हीएमपेक्षा उमेदवारांना अधिक मते मिळाली आहेत. तर 26 मतदारसंघामध्ये ईव्हीएमवरील एकूण मतांपेक्षा कमी मते उमेदवारांना मिळाल्याचे उघड झाले आहे.\nत्याबाबत निवडणूक आयोगाच्या वेबसाईचे स्क्रिन शॉट काढून आयोगाला पाठविण्यात आले. मात्र, तरी देखील आयोगाकडून कोणतेही उत्तर देण्यात येत नाही. आयोगाच्या कार्यपध्दतीवरून मतदारांच्या मतांची खुलेआम चोरी झाली असल्याचे उघड झाले आहे. त्याचबरोबर सत्तेवर आलेले सरकार नियमानुसार स्थापन झाले नसल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने स्वत: पुढाकार घेवून न्यायालयाच्या माध्यमातून कारवाई करणे गरजेचे आहे. तरी देखील आयोगाने पाऊले न उचलल्यास मतदारा���चा निवडणूक प्रक्रियेवरून विश्‍वास उडणार आहे. त्यामुळे तात्काळ 48 जागांवर बॅलेटपेपरव्दारे फेर निवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाव्दारे करण्यात आली. यावेळी चंद्रकांत खंडाईत, पार्थ पोळके, गणेश भिसे, संदिप कांबळे, भरत लोकरे, विशाल भोसले, विजय गडांकुश, सुधाकर काकडे, बाळासाहेब माने आदी उपस्थित होते.\nराज्य वन्यजीव मंडळाच्या विचारार्थ प्रस्तावासाठी ड्रोन सर्व्हे आवश्यक – मुख्यमंत्री\nतंत्रशिक्षण प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया १० ते २५ ऑगस्टदरम्यान\nपिंपरी-चिंचवड शहर पुन्हा रेडझोनमध्ये\n#IPL2020 : कोकाकोला किंवा जिओची प्रायोजकता मिळणार\nकॉंग्रेस व चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या करारची चौकशी करणारी याचिका फेटाळली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/business/sbis-new-rule-for-saving-account-short-term-loan-and-deposit-will-apply-from-1st-may-55395.html", "date_download": "2020-08-07T20:36:52Z", "digest": "sha1:4NMAJ6WQK2INC3JSCGONMNXIOTVGF7WZ", "length": 17635, "nlines": 194, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "एसबीआयच्या ग्राहकांसाठी उद्यापासून हा नियम लागू होणार", "raw_content": "\nAir India Plane Skids | केरळमध्ये एअर इंडियाचं विमान रन वेवरुन घसरलं, विमानाचे दोन तुकडे, 17 जणांचा मृत्यू\nKerala Plane Crash | वडील सैन्यातील माजी ब्रिगेडियन, मोठा भाऊ कारगील युद्धात शहीद, कॅप्टन दीपक साठे यांच्यावर काळाचा घाला\nडॉ. आरती ठिक होतील, पिंपरी-चिंचवडमधील कोरोनाबाधित डॉक्टरच्या कुटुबियांना शरद पवारांचा फोन\nएसबीआयच्या ग्राहकांसाठी उद्यापासून हा नियम लागू होणार\nमुंबई : देशाची सर्वात मोठी सरकारी बँक म्हणजेच भारतीय स्टेट बँक (एसबीआय) 1 मेपासून काही नवे नियम लागू करणार आहे. या नवीन नियमांचा परिणाम बचत खाते आणि कमी कालावधीकरिता बँकेचं कर्ज घेणाऱ्यांवर होणार आहे. एसबीआयच्या नव्या नियमांमुळे ग्राहकांच्या बचत खात्यांना ग्रहण लागणार आहे. कारण, 1 मेपासून बँकेच्या व्याजदरांत बदल होत आहे. एसबीआयने कर्ज आणि डिपॉझिट रेटला …\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nमुंबई : देशाची सर्वात मोठी सरकारी बँक म्हणजेच भारतीय स्टेट बँक (एसबीआय) 1 मेपासून काही नवे नियम लागू करणार आहे. या नवीन नियमांचा परिणाम बचत खाते आणि कमी कालावधीकरिता बँकेचं कर्ज घेणाऱ्यांवर होणार आहे. एसबीआयच्या नव्या नियमांमुळे ग्राहकांच्या बचत खात्यांना ग्रहण लागणार आहे. कारण, 1 मेपासून बँकेच्य��� व्याजदरांत बदल होत आहे.\nएसबीआयने कर्ज आणि डिपॉझिट रेटला सरळसरळ आरबीआयच्या रेपो रेटसोबत जोडण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय घेणारी एसबीआय देशातील पहिली बँक आहे. एसबीआयचा हा निर्णय उद्या 1 मेपासून अंमलात आणला जाणार आहे. एसबीआयच्या या निर्णयामुळे बचत खाते धारकांवर विपरीत परिणाम होणार आहे.\nएसबीआयमध्ये बचत खाते असलेल्या ग्राहकांना आता आधीच्या तुलनेत कमी व्याज मिळणार आहे. म्हणजे, उद्यापासून एसबीआयच्या ग्राहकांचा बचत खात्यावर कमी व्याज मिळेल. देशात अनेकांचे एसबीआयमध्ये बचत खाते आहे. त्यामुळे या सर्व ग्राहकांवर याचा परिणाम होणार आहे. पण, बँकेचं कर्ज आणि डिपॉझिट रेटला आरबीआयच्या रेपो रेटशी जोडल्याने ग्राहकांना कमी व्याजावर कर्ज मिळू शकेल.\nआजवर ‘बँक मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड बेस लेंडिंग रेट (MCLR)’ च्या आधारे बँकेच्या कर्जाचे व्याज दर निश्चित केले जात होते. यामुळे रेपो रेट कमी झाला, तरी एमसीएलआरमध्ये कुठलाही बदल होत नव्हता. पण, आता आरबीआय जेव्हाही रेपो रेटमध्ये बदल करेल, त्याचा सरळ परिणाम तुमच्या बचत खात्यावर होणार आहे. जर आरबीआयचा रेपो रेट कमी असेल तर बचत खात्यावर कमी व्याज मिळेल.\nएसबीआयच्या नवीन नियमानुसार, 1 मेपासून एक लाख रुपयांपेक्षा अधिक डिपॉझिट रकमेवर आधीच्या तुलनेत कमी व्याज मिळेल. नव्या नियमानुसार, एक लाखापर्यंतच्या डिपॉझिटवर 3.50 टक्के व्याज मिळेल. तर एक लाखाहून अधिकच्या डिपॉझिटवर 3.25 टक्के व्याज मिळेल.\nएसबीआयचं कर्ज स्वस्त होण्याची शक्यता\nएसबीआयने बँकेच्या कर्ज दराला आरबीआयच्या रेपो रेटशी जोडल्यावर ग्राहकांना बँकेचं कर्ज स्वस्तात मिळू शकेल. 30 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर ग्राहकांना 1 मेपासून 0.10 टक्के कमी व्याज द्यावं लागेल. सध्या 30 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर 8.60 ते 8.90 टक्के व्याज द्यावं लागतं. याशिवाय एसबीआयने एमसीएलआरमध्येही घट केली आहे.\n1 मेपासून तुमच्या आयुष्यात ‘हे’ बदल होणार\n बँकेत जाण्याआधी ‘ही’ कागदपत्रं जवळ ठेवा\nवेगवेगळ्या ठिकाणी जमा 70 हजार कोटी रुपयांना कुणीही वाली नाही\nSBI ची ग्राहकांना बंपर ऑफर, घर खरेदीवर 2.67 लाख रुपयांची सूट\nSovereign Gold Bond Scheme | स्वस्त सोने खरेदीचा पर्याय, सरकारी…\nPrakash Javadekar | नागरी सहकारी बँका आरबीआयच्या कक्षेत, 8.6 कोटी…\nमहाराष्ट्रातील 104 वर्षे जुन्या सहकारी बँकेचा परवाना रद्द, ऐन लॉकडाऊनमध्य��…\nदेशात 10 रुपयानंतर आता 20 रुपयांच्या नाण्याचे लाँचिग होणार, पाहा…\nCorona | पुढील तीन महिने EMI ला स्थगिती द्या, RBI…\nडिजिटल पेमेंट आता अधिक सुरक्षित, ऑनलाईन व्यवहारांना एटीएम पिन नाही\n'येस बँक' निर्बंधमुक्त, 50 हजारांवरील रक्कम काढण्यास मुभा\nघाबरु नका, तुमचे पैसे सुरक्षित, YES बँकेला वाचवण्यासाठी SBI चा…\nAir India Plane Skids | केरळमध्ये एअर इंडियाचं विमान रन…\n पायाला जखम असल्यास पावसाच्या पाण्यातून चालणे…\nपडीक वनजमिनीवर शेती पिकवली, पण वनविभागाने उभ्या पिकावर ट्रॅक्टर फिरवला\nGold Price | सोनं महागलं पाच दिवसात सोने दरात साडेतीन…\nSangli Rain | सांगलीत पावसाचा जोर ओसरला, कृष्णा नदीची पाणी…\nPune Corona | पुणेकरांना दिलासा, कोरोना रुग्ण दुप्पटीचा कालावधी 33…\nCorona World News | Tik-Tok अमेरिकेला विका, नाहीतर चालते व्हा,…\nAir India Plane Skids | केरळमध्ये एअर इंडियाचं विमान रन वेवरुन घसरलं, विमानाचे दोन तुकडे, 17 जणांचा मृत्यू\nKerala Plane Crash | वडील सैन्यातील माजी ब्रिगेडियन, मोठा भाऊ कारगील युद्धात शहीद, कॅप्टन दीपक साठे यांच्यावर काळाचा घाला\nडॉ. आरती ठिक होतील, पिंपरी-चिंचवडमधील कोरोनाबाधित डॉक्टरच्या कुटुबियांना शरद पवारांचा फोन\n पायाला जखम असल्यास पावसाच्या पाण्यातून चालणे टाळा\nकुणालाही सोडणार नाही, पितळ उघडं पाडल्याशिवाय गप्प बसणार नाही : अविनाश जाधव\nAir India Plane Skids | केरळमध्ये एअर इंडियाचं विमान रन वेवरुन घसरलं, विमानाचे दोन तुकडे, 17 जणांचा मृत्यू\nKerala Plane Crash | वडील सैन्यातील माजी ब्रिगेडियन, मोठा भाऊ कारगील युद्धात शहीद, कॅप्टन दीपक साठे यांच्यावर काळाचा घाला\nडॉ. आरती ठिक होतील, पिंपरी-चिंचवडमधील कोरोनाबाधित डॉक्टरच्या कुटुबियांना शरद पवारांचा फोन\n पायाला जखम असल्यास पावसाच्या पाण्यातून चालणे टाळा\nडॉ. आरती ठिक होतील, पिंपरी-चिंचवडमधील कोरोनाबाधित डॉक्टरच्या कुटुबियांना शरद पवारांचा फोन\nCorona Vaccine | कोरोना लस 225 रुपयांना उपलब्ध होणार, सिरम इन्स्टिट्यूटचा बिल गेट्स फाऊंडेशनसोबत 10 कोटी डोसचा करार\n” जम्बो कोव्हिड सेंटरच्या पाहणीवेळी अजित पवारांची विचारणा\nPune Corona | पुणेकरांना दिलासा, कोरोना रुग्ण दुप्पटीचा कालावधी 33 दिवसांवर, मृत्यूदरही घसरला\nCrop Loan : राज्यातील 12 जिल्ह्यात 50 टक्क्यांपेक्षा कमी पीक कर्ज वाटप : सहकारमंत्री बाळासाहेब पाटील\nपुण्यातील गणेशोत्सवाची नियमावली ठरली, बाप्पाच्या मिरवणुकीसह ‘या’ गोष्टींना ���नाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.krushival.in/desh-videsh/other/pilot-gehlot-conflict-tipped", "date_download": "2020-08-07T21:27:54Z", "digest": "sha1:HO4WLCN4I4JZT5KCYHHY47XPNAZVEQ47", "length": 9530, "nlines": 97, "source_domain": "www.krushival.in", "title": "Desh Videsh | पायलट-गेहलोत संघर्ष टिपेला. | मराठी बातम्या - कृषीवल | Top Marathi News |Today news in Marathi | Latest News in Marathi | krushival.in", "raw_content": "\nई - पेपर रायगड\nराजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट या दोघांच्यातील अंतर्गत संघर्ष टिपेला पोहोचला आहे. उपमुख्यमंत्री पायलट पक्षश्रेष्ठींची भेट घेण्यासाठी दिल्लीत दाखल झाले आहेत. तर जयपूरमध्ये रविवारी सकाळपासून मुख्यमंत्री अशोक गहलोत हे आपल्या निवासस्थानी काँग्रेसचे आमदार आणि मंत्र्यांच्या भेटी घेत आहेत दरम्यान काँग्रेसच्या सर्व मंत्री आणि आमदार जेथे असतील तेथून जयपूरला पोहोचावे असे आदेश मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी दिले आहेत.\nकोणत्याही मंत्र्याचा किंवा आमदाराचा फोन लागत नसेल, किंवा बंद असेल तर घाबरू नका, जा आणि त्यांना भेटा. सरकारला वाचवण्याची जबाबदारी सर्वांवर आहे, असे मुख्यमंत्री गहलोत यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीतम्हटल्याचे राजस्थानचे परिवहन मंत्री प्रतापसिंह खाचरियावास यांनी सांगितले.\nमुख्यमंत्री अशोक गहलोत दिल्लीत दाखल झालेल्या आमदारांच्या संपर्कात असल्याचेही प्रतापसिंह खाचरियावास यांनी सांगितले. सचिन पायलट हे आमचे प्रदेशाध्यक्ष आहेत. जर त्यांच्या सोबत आमदार गेले असतील तर त्याचा अर्थ ते सर्व मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या विरोधात आहेत, असा होत नाही. त्यांच्यापैकी अनेकांनी मुख्यमंत्र्यांशी वार्ताही केली आहे. मात्र, भारतीय जनता पक्ष हे सरकार पाडण्याच्या प्रयत्नात आहे. असे असले तरी मुख्यमंत्री अशोक गहलोत हे सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवूनच आहेत, असे प्रतापसिंह खाचरियावास यांनी सांगितले.\nभारतीय जनता पक्ष सतत पैसे घेऊन संपर्कात असल्याचा आरोपही खाचरियावास यांनी केला आहे. मात्र भाजपला यश मिळणाना दिसत नाही, असेही ते म्हणाले. दरम्यान, राजस्थान पोलिसांच्या स्पेशल सेलने काँग्रेस आमदार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना नोटीस पाठवण्यासंदर्भात मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी स्पष्टीकरण दिले आहे. मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी एक ट्विट केले आहे.एसजीओला काँग्रेस आमदारांच्या गटाने भाजप नेत्यांद्वारे खरेदीचा प्रयत्न होत असल्याची तक्रार केली होती. त्या संदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्य प्रतोद आणि इतर काही मंत्री, तसेच आमदारांना त्यांच्या वक्तव्यांप्रकरणी नोटीस आलेल्या आहेत. काही प्रसारमाध्यमांद्वारे त्या चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आल्या आहेत, असे अशोक गहलोत यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.\nगणपतराव देशमुख यांना आबासाहेब वीर पुरस्कार जाहीर\nआगरदांडा येथील जेट्टी खुली न केल्यास मच्छीमारांचे आंदोलन\nसोन्याच्या दरात विक्रमी वाढ ; प्रती तोळा 56 हजारांवर\nबदनामी प्रकरणी आठ आरोपींवर\nअलिबाग तालुक्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 80 टक्क्यांवर;\nतिसर्‍या दिवशी मृतदेह सापडला\nदेशातील पहिली किसान रेल्वेगाडी धावली..\nश्रीवर्धन परिवहन आगारातून लांब पल्ल्याच्या बस फेर्‍या\nसोन्याच्या दरात विक्रमी वाढ ; प्रती तोळा 56 हजारांवर\nबदनामी प्रकरणी आठ आरोपींवर\nदेशातील पहिली किसान रेल्वेगाडी धावली..\nश्रीवर्धन परिवहन आगारातून लांब पल्ल्याच्या बस फेर्‍या\nमाणगाव तालुक्यात 300 रुग्णांची कोरोनवर मात\nउरण तालुक्यात वीज पुरवठा....\nरस्त्यामध्ये सापडलेल्या मनोरुग्ण महिलेला मिळणार उपचार\nखासगी रुग्णालयांकडून होणारी अवाजवी शुल्क आकारणी....\nमहाड शहरातील व्यावसायिकांचे आतोनात नुकसान\nतीन हजार प्रवाशांकडून एसटीचे आरक्षण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://incubator.wikimedia.org/wiki/Template:Wy/mr/%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B2", "date_download": "2020-08-07T22:18:12Z", "digest": "sha1:67KXQOSN6MLTJTJ7GZLLIRXP3EIZDBLB", "length": 2950, "nlines": 58, "source_domain": "incubator.wikimedia.org", "title": "Template:Wy/mr/होट्टल - Wikimedia Incubator", "raw_content": "\nहोट्टल — हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्याच्या देगलूर तालुक्यात देगलूरपासून ८ कि.मी. पश्चिमेला असलेले एक आडमार्गावरील ठिकाण आहे. होट्टल हे गाव चालुक्यकालीन शिल्पस्थापत्य अवशेषांचे आगारच आहे. या गावात अनेक मंदिरे चालुक्यांच्या राजवटीत बांधली गेलेली होती. त्यामध्ये सिद्धेश्वर, परमेश्वर, महादेव, सोमेश्वर, रोकबेश्वर, त्रैपुरुषदेव या मंदिरांचा समावेश होतो. यातील काही मंदिरे आजही चांगल्या स्थितीत आहेत तर काही उध्वस्त झालेली तर काही उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. एका दृष्टीने ही मंदिरनगरी म्हणून चालुक्य काळात अस्तित्वात असावी. मंदिरस्थापत्याचा अप्रतिम अविष्कार येथे पहायला मिळतो. होट्टल येथील शिल्पसंपदा फक्त मराठवाड्याचीच नव्हे तर साऱ्या महाराष्ट्राची सौभाग्यलेणी ठरावीत अशी आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://mahaenews.com/154102/", "date_download": "2020-08-07T21:40:43Z", "digest": "sha1:IZUI7KJNJDBZZE2WBTDL3INXY6OS52GR", "length": 21973, "nlines": 232, "source_domain": "mahaenews.com", "title": "देशात गेल्या २४ तासांत सापडले ५७ हजारांहून अधिक रुग्ण | Mahaenews", "raw_content": "\n विमान अपघातात ठार झालेला पायलट महाराष्ट्राचा सुपुत्र, दीपक साठे यांनी गमावला जीव\n#CoronaVirus: कोरोना लस 225 रुपयांना उपलब्ध होणार, सिरम इन्स्टिट्यूटचा बिल गेट्स फाऊंडेशनसोबत 10 कोटी डोसचा करार\nविमानतळावर एअर इंडियाचं विमान क्रॅश, विमानाचे दोन तुकडे\nमुंबईत परतणाऱ्यांसाठी आता १४ दिवसांचा होम क्वारंटाइन; पालिकेचा निर्णय\nकोरोनाविरुद्धच्या लढाईत मोठं यश, १२ ऑगस्ट रोजी रशिया करणार लसीची नोंदणी\nSushant Sing Suicide Case: ईडीकडून रियाची कसून चौकशी, भाऊ शौविक कार्यालयात दाखल\n…जर… तर…पण…शिवसेना आज देशातील मोठा राष्ट्रीय पक्ष असता \nमुंबईसह राज्यभरात पावसाचा जोर ओसरला\n पाच दिवसात सोने दरात साडेतीन हजारांची वाढ, तोळ्याचा भाव तब्बल…\nपरदेश शिष्यवृत्तीसाठी इच्छुक विद्यार्थ्यांना सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचा दिलासा\nHome breaking-news देशात गेल्या २४ तासांत सापडले ५७ हजारांहून अधिक रुग्ण\nदेशात गेल्या २४ तासांत सापडले ५७ हजारांहून अधिक रुग्ण\nनवी दिल्ली – देशात कोरोनाच्या रुग्णांमध्ये रोज सर्वाधिक वाढ होत असून गेल्या २४ तासांत चक्क ५७ हजार ११७ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर, ७६४ रुग्णांच्या मृतांचनी नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा १७ लाखांच्या जवळ पोहोचला आहे.\nदेशात एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १६ लाख ९५ हजार ९८८ इतकी झाली आहे. ५० हजारांनी वाढणारी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता ६० हजारांच्या जवळ गेली आहे. भारतात सध्या पाच लाख ६५ हजार १०३ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. दिलासादायक बाब म्हणजे १० लाख ९४ हजार ३७४ जणांनी करोनावर मात केली आहे. देशात आतापर्यंत ३६ हजार ५११ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात करोनामुळे मरण पावणाऱ्यांच्या एकूण संख्येपैकी ४९ टक्के मृत्यू २० शहरांमध्ये झाले आहेत. या शहरात करोना संक्रमणाच्या सरासरीतही वाढ झालेली आहे. दुसरीकडे आरोग्य मंत्रालय��च्या माहितीनुसार ३० जूनपर्यंत देशात ५ लाख ६६ हजार ८४० इतकी करोना रुग्णांची संख्या होती. जुलै महिन्यात यात सर्वाधिक भर पडली आहे. जून महिन्याच्या तुलनेत जुलै महिन्यात करोनाबाधितांच्या संख्येत २.८ टक्क्यांनी वाढ झाली.\nसुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावर मुख्यमंत्री पहिल्यांदाच बोलले, फडणवीसांना सुनावले\nऑक्सफर्डच्या लसीची दुसऱ्या-तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणी भारतात होणार\n विमान अपघातात ठार झालेला पायलट महाराष्ट्राचा सुपुत्र, दीपक साठे यांनी गमावला जीव\n#CoronaVirus: कोरोना लस 225 रुपयांना उपलब्ध होणार, सिरम इन्स्टिट्यूटचा बिल गेट्स फाऊंडेशनसोबत 10 कोटी डोसचा करार\nविमानतळावर एअर इंडियाचं विमान क्रॅश, विमानाचे दोन तुकडे\nमुंबईत परतणाऱ्यांसाठी आता १४ दिवसांचा होम क्वारंटाइन; पालिकेचा निर्णय\nकोरोनाविरुद्धच्या लढाईत मोठं यश, १२ ऑगस्ट रोजी रशिया करणार लसीची नोंदणी\nSushant Sing Suicide Case: ईडीकडून रियाची कसून चौकशी, भाऊ शौविक कार्यालयात दाखल\n…जर… तर…पण…शिवसेना आज देशातील मोठा राष्ट्रीय पक्ष असता \nमुंबईसह राज्यभरात पावसाचा जोर ओसरला\n पाच दिवसात सोने दरात साडेतीन हजारांची वाढ, तोळ्याचा भाव तब्बल…\nपरदेश शिष्यवृत्तीसाठी इच्छुक विद्यार्थ्यांना सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचा दिलासा\n विमान अपघातात ठार झालेला पायलट महाराष्ट्राचा सुपुत्र, दीपक साठे यांनी गमावला जीव\n#CoronaVirus: कोरोना लस 225 रुपयांना उपलब्ध होणार, सिरम इन्स्टिट्यूटचा बिल गेट्स फाऊंडेशनसोबत 10 कोटी डोसचा करार\nविमानतळावर एअर इंडियाचं विमान क्रॅश, विमानाचे दोन तुकडे\nमुंबईत परतणाऱ्यांसाठी आता १४ दिवसांचा होम क्वारंटाइन; पालिकेचा निर्णय\nकोरोनाविरुद्धच्या लढाईत मोठं यश, १२ ऑगस्ट रोजी रशिया करणार लसीची नोंदणी\nSushant Sing Suicide Case: ईडीकडून रियाची कसून चौकशी, भाऊ शौविक कार्यालयात दाखल\n…जर… तर…पण…शिवसेना आज देशातील मोठा राष्ट्रीय पक्ष असता \n विमान अपघातात ठार झालेला पायलट महाराष्ट्राचा सुपुत्र, दीपक साठे यांनी गमावला जीव\n#CoronaVirus: कोरोना लस 225 रुपयांना उपलब्ध होणार, सिरम इन्स्टिट्यूटचा बिल गेट्स फाऊंडेशनसोबत 10 कोटी डोसचा करार\nविमानतळावर एअर इंडियाचं विमान क्रॅश, विमानाचे दोन तुकडे\nमुंबईत परतणाऱ्यांसाठी आता १४ दिवसांचा होम क्वारंटाइन; पालिकेचा निर्णय\nकोरोनाविरुद्धच्या लढाईत मोठं यश, १२ ऑगस्ट रोजी रशिया करणार लसीची नोंदणी\nSushant Sing Suicide Case: ईडीकडून रियाची कसून चौकशी, भाऊ शौविक कार्यालयात दाखल\n…जर… तर…पण…शिवसेना आज देशातील मोठा राष्ट्रीय पक्ष असता \n विमान अपघातात ठार झालेला पायलट महाराष्ट्राचा सुपुत्र, दीपक साठे यांनी गमावला जीव\n#CoronaVirus: कोरोना लस 225 रुपयांना उपलब्ध होणार, सिरम इन्स्टिट्यूटचा बिल गेट्स फाऊंडेशनसोबत 10 कोटी डोसचा करार\nविमानतळावर एअर इंडियाचं विमान क्रॅश, विमानाचे दोन तुकडे\nमुंबईत परतणाऱ्यांसाठी आता १४ दिवसांचा होम क्वारंटाइन; पालिकेचा निर्णय\nकोरोनाविरुद्धच्या लढाईत मोठं यश, १२ ऑगस्ट रोजी रशिया करणार लसीची नोंदणी\nSushant Sing Suicide Case: ईडीकडून रियाची कसून चौकशी, भाऊ शौविक कार्यालयात दाखल\n…जर… तर…पण…शिवसेना आज देशातील मोठा राष्ट्रीय पक्ष असता \nमुंबईसह राज्यभरात पावसाचा जोर ओसरला\n पाच दिवसात सोने दरात साडेतीन हजारांची वाढ, तोळ्याचा भाव तब्बल…\nपरदेश शिष्यवृत्तीसाठी इच्छुक विद्यार्थ्यांना सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचा दिलासा\nअरबी समुद्रात 40 मैलावर अडकलेल्या मच्छिमारांची अखेर सुटका\nमला गुरांचा चाराही खावा लागला तरी चालेल, पण…: शोएब अख्तर\n‘लोकांनी घराबाहेर पडू नये, कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून मुंबईत साचू दिलं’ – प्रसाद लाड\n1 सप्टेंबर ते 14 नोव्हेंबर पासून टप्प्याटप्प्याने शाळा सुरु करण्यााचा केंद्र सरकारचा विचार\nनॉन चायनीज स्मार्टफोनवर जबरदस्त मिळतेय सूट\nएकनाथ खडसेंना वाढीव वीजबिलाचा ‘शॉक’, बिलात सूट देण्याची मागणी\nपंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली तर, सांगलीत कृष्णा नदीपात्रातही 15 बोटी तैनात\n#CoronaVirus: वर्षांवरील कलाकारांना पुन्हा शूटिंगची परवानगी, ठाकरे सरकारचा आदेश हायकोर्टाने बदलला\nनांदेडमधील भाजपा खासदार चिखलीकरांना कोरोनाची लागण\nएकनाथ खडसेंना महावितरणकडून 1 लाख 4 हजारांचे वाढीव वीज बिल\n#CoronaVirus | क्वारंटाईनमधून १२९ जण वरळी कोळीवाड्यात परतले\nशालेय अभ्यासक्रमात ‘शरद कमळ बघ’,यावर शरद पवार म्हणतात…\n‘छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव शौचालयाला\nउद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यात शरयू किनारी आरती नाही\n#Covid-19 | कार्यालये सुरु करण्यापूर्वी निर्जंतुक करणे बंधनकारक\nराज्याच्या अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या घोषणा\nकोरोनाचा संशयित रुग्ण रत्नागिरीत, शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल\nयेत्या दोन वर्षांत सर्व ग्रामपंचायती ऑप्टिकल फायबरने जोडणार : मुख्यमंत्री\nस्थायी समितीकडून तब्बल दोन कोटी ६६ हजार रुपयांची विकासकामे मंजूर\n१७०० कोटींच्या लेखापरीक्षणासाठीएक महिन्यात फायली उपलब्धकरून द्या: सीमा सावळे\nपिंपळे सौदागरमध्ये प्लॅस्टिक बॅग्ज वापराला बंदी\nराज्यात 1 लाखापर्यंत थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांची यादी मागवली\nराणीबागेमध्ये जाण्यास महापौर विश्वनाथ महाडेश्वर नाखुश\nकोयनेतून ३०७४ क्युसेकने विसर्ग…कर्नाटकची तहान भागविण्यासाठी पाणी\nमहिलांवरील अत्याचार कमी करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे : जया बच्चन\nतीचे संबंध ‘कासव’ गतीने सुधारत आहेत : उद्धव ठाकरे\nरिझर्व्ह बँकेचे नियम मोडल्याचा बँकांना फटका…राज्यातल्या १२ बँकांवर टाच\nनागरिकहो….’आधार’नं लिंक नसलेली बँक खाती बंद होणार\n विमान अपघातात ठार झालेला पायलट महाराष्ट्राचा सुपुत्र, दीपक साठे यांनी गमावला जीव\nआता, दररोज बदलणार पेट्रोल-डिझेलच्या किंमती\nmahaenews.com हे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nमुख्य कार्यालय : महाईन्यूज,पत्ता : विश्वकर्मा बिल्डींग, जे. के. सावंत मार्ग, दादर, मुंबई, २८.\nपुणे विभागीय कार्यालय : महाईन्यूज, विशाल ई-स्क्वेअर सिनेमा जवळ, पिंपरी -चिंचवड,पुणे ४११०१८\nउस्मानाबाद विभागीय कार्यालय : तांबरी, कलेक्टर निवासस्थानाच्या पाठीमागे, उस्मानाबाद.\nसोलापूर विभागीय कार्यालय: होडगी रोड, चेतन फौंड्रीसमोर, सोलापूर.\nकोल्हापूर विभागीय कार्यालय: जय गणेश बिल्डींग, सायबर चौक, विद्यापीठ रोड, कोल्हापूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathibrain.com/yandachya-ashadhi-warivar-koronache-sawat/", "date_download": "2020-08-07T21:38:26Z", "digest": "sha1:FQCIJ4ILKHDK5UIHV5OL7E5BMIXPXYXI", "length": 10625, "nlines": 158, "source_domain": "marathibrain.com", "title": "यंदाच्या आषाढी वारीवर कोरोनाचे सावट - MarathiBrain.com", "raw_content": "\nआरोग्यमंत्री राजेश टोपे यांना मातृशोक\nवातानुकूलित लोकल रेल्वेविषयी अद्याप स्पष्टता नाही\nराज्यशासनाचे शेतकऱ्यांसाठी कौशल्याधारित प्रशिक्षण कार्यक्रम\nराज्यातील ६० टक्के उद्योगधंदे अद्याप बंदच\nHome धार्मिक यंदाच्या आषाढी वारीवर कोरोनाचे सावट\nयंदाच्या आषाढी वारीवर कोरोनाचे सावट\nकोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा आषाढी वारी पायी दिंडी सोहळा रद्द करण्यात आला आहे. परंतु देहू, आळंदीवरून पालख्यांचे पंढरपूरला प्रस्थान होणार असून, पादुका आषाढ शुद्ध दशमीला वाहनाने किंवा हेलिकॉप्टरने पंढरपूरला नेण्याबाबत वारकरी आणि प्रशासनाचे एकमत झाले.\nपंढरीच्या आषाढी वारीच्या संदर्भात शुक्रवारी (ता.29) पुण्यातील कौन्सिल हॉलमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पालखी सोहळा प्रमुख आणि अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत यंदाची आषाढी वारी कशी काढायची, काढायची की नाही याबाबत सखोल चर्चा करण्यात आली.\nया बैठकीत संत तुकाराम महाराज पालखी सोहळाप्रमुखांनी पन्नास वारकऱ्यांसमवेत पायी जाण्याचा पर्याय दिला होता. संत निवृत्तीनाथ, संत मुक्ताबाई आणि संत सोपानदेव संत एकनाथ यांच्या पादुका दशमीलाच वाहनाने थेट पंढरपुरात नेण्यास परवानगी द्यावी, अशा आशयाचे एकत्रित निवेदन सोपानदेव पालखी सोहळाप्रमुख ॲड. गोपाळ महाराज गोसावी दिले होते. तर, पंढरपूर देवस्थानचे विश्वस्त शिवाजी महाराज मोरे यांनी हेलिकॉप्टरने नेण्याचा पर्याय सुचविला.\nया सर्व पर्यायांवर विचारविनिमय करून या संदर्भात आजच्या बैठकीत अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे पालकमंत्री पवार यांनी सांगितले. त्यामुळे समस्त वारकरी संप्रदायाची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. तथापि, या वेळी सरकारचा निर्णय अंतिम असेल, असेही देवस्थानांच्या प्रमुखांनी म्हंटले आहे.\nPrevious article‘तेजस एमके-१’ लढाऊ विमान भारतीय हवाई दलाच्या स्वाधीन\nNext articleछत्तीसगडचे पहिले मुख्यमंत्री अजित जोगी कालवश \nकालसर्प : योग की दोष\nराममंदिराचे भूमिपूजन ५ ऑगस्टलाच होणार\nजेष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी यांना मरणोत्तर रंगभूमी जीवगौरव पुरस्कार जाहीर \nसत्तेसाठी शेतकऱ्यांना पेचात पाडू नका : शिवसेनेचे भाजपवर टीकास्त्र\nराज्याच्या ‘व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळा’चे ‘कौशल्य विकास परीक्षा मंडळ’ असे पुनर्नामकरण\nराज्यातील ३ शाळांना ‘स्वच्छ विद्यालय’ पुरस्कार\nछत्तीसगडचे पहिले मुख्यमंत्री अजित जोगी कालवश \nदिल्लीत उभारण्यात आले ‘पहिले स्मॉग टॉवर’\n‘आकडेवारी नको, काम दाखवा’ ; ���च्च न्यायालयाचे मुंबई महापालिकेला निर्देश\nसीबीएसईचा इयत्ता 9 वी ते 12 वी चा सुधारित अभ्यासक्रम जाहीर\nजेष्ठ पत्रकार रवीश कुमार रॅमन मॅगसेसे पुरस्काराचे मानकरी\nविश्लेषणात्मक व माहिती पत्रकारितेतील एकमेव मराठी ई-दालन. Analytical & Informative Journalism in Marathi. बातम्या आणि बरंच काही.\nआरोग्यमंत्री राजेश टोपे यांना मातृशोक\nवातानुकूलित लोकल रेल्वेविषयी अद्याप स्पष्टता नाही\nराज्यशासनाचे शेतकऱ्यांसाठी कौशल्याधारित प्रशिक्षण कार्यक्रम\nराज्यातील ६० टक्के उद्योगधंदे अद्याप बंदच\n‘जो राममंदिर बांधेल, तोच राज्य करेल\nरामदेवबाबा साधूंना म्हणाले ‘चिलम ओढणे सोडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://marathigreetings.net/messages/?cat=mr_day&ctype=mr_day", "date_download": "2020-08-07T20:29:53Z", "digest": "sha1:ZLH5ZVHKKC3YYKTWV4FCR4MZXHTCY3KC", "length": 2422, "nlines": 31, "source_domain": "marathigreetings.net", "title": "Marathi Messages | मराठी ग्रिटिंग: WhatsApp messages - Day", "raw_content": "\nमराठी संदेश: शुभ दिन\nसुंदर दिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मराठी संदेश आणि मराठी / शुभेच्छापत्रे\n🏠 / मराठी संदेश / शुभ दिन\nशेवटपर्यंत प्रयत्न करत रहा. अनुभव तरी मिळेल किंवा ध्येय तरी सापडेल\nतसं, यश हे सोपं असतं, कारण ते कशाच्या तरी तुलनेत असतं. पण समाधान हे महाकठीण असतं, कारण त्याला मनाचीच परवानगी लागते\nघराच्या तुलनेने दरवाजा लहान असतो. दरवाज्याच्या तुलनेने कुलुप लहान असते. कुलपाच्या तुलनेत चावी लहान असते परंतु तीच छोटीशी चावी संपूर्ण घर उघडते. त्याच प्रमाणे आपले आज छोटे वाटणारे विचार मोठ्या ... ...अजून पुढं आहे →\nआपल्याला जे पाहिजे ते मिळालं असतं तर जगायला गंमत आणि देवाला किंमत राहिली नसती\nमराठी ग्रीटिंग © हक्क राखीव: २०१० - २०२०", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/swap-entry-in-hindi-remake-of-arth/", "date_download": "2020-08-07T21:14:50Z", "digest": "sha1:GRDCEUN6GZJKADSAGSVYHE2KWDXUTGJZ", "length": 5639, "nlines": 84, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "\"अर्थ'च्या हिंदी रीमेकमध्ये स्वराची इंट्री", "raw_content": "\n“अर्थ’च्या हिंदी रीमेकमध्ये स्वराची इंट्री\nमहेश भट्‌ट यांचा 1982मध्ये प्रदर्शित झालेला “अर्थ’ चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करत आहे. या चित्रपटात शबाना आझमी, स्मिता पाटील, राज किरण आणि कुलभूषण खरबंदा यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. या सर्व कलाकारांसाठी हा चित्रपट त्यांच्या कारकिर्दीतील एक महत्त्वपूर्ण आहे. आता या चित्रपटाच्या रिमेकमध्ये शबाना आझमीच्या भूमिकेत स्वरा भास्कर झळकणार आहे. महेश भट्‌ट यांनी 2017मध्ये “अर्थ’ चित्रपटाचा हिंदी रिमेक काढणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर या चित्रपटात अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस ही शबाना यांची भूमिका साकारणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र, आता जॅकलीनच्या जागी स्वरा भास्करला साईन करण्यात आले असल्याचे समजते.\nस्वराने “अर्थ’ चित्रपट पाहिला असून तिला तो खूपच आवडला आहे. जेव्हा चित्रपटातील भूमिकेबाबत तिला ऑफर देण्यात आली, तेव्हा तिने लगेच होकार दर्शविला. ती आता लवकरच चित्रपट साईन करणार आहे. स्वरा ही “निल बटे सन्नाटा’नंतर पुन्हा एकदा महिला दिग्दर्शकासोबत काम करण्यासाठी उत्सुक आहे. दरम्यान, “अर्थ’चा हिंदी रिमेक रेवती डायरेक्‍ट करणार आहेत. या चित्रपटाच्या तमिळ रिमेकमध्ये रेवतीने शबाना आझमीची भूमिका साकारली होती.\nराज्य वन्यजीव मंडळाच्या विचारार्थ प्रस्तावासाठी ड्रोन सर्व्हे आवश्यक – मुख्यमंत्री\nतंत्रशिक्षण प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया १० ते २५ ऑगस्टदरम्यान\nपिंपरी-चिंचवड शहर पुन्हा रेडझोनमध्ये\n#IPL2020 : कोकाकोला किंवा जिओची प्रायोजकता मिळणार\nखासदार प्रताप पाटील-चिखलीकर यांना करोना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/mpsc-exam-time-table-declare-3702", "date_download": "2020-08-07T20:31:44Z", "digest": "sha1:VKHUBNGFSVOAUBQS4OU6BWYDKGHSVAIQ", "length": 11302, "nlines": 134, "source_domain": "www.saamtv.com", "title": "‘MPSC’ परिक्षेचे वेळापत्रक जाहीर | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n‘MPSC’ परिक्षेचे वेळापत्रक जाहीर\n‘MPSC’ परिक्षेचे वेळापत्रक जाहीर\n‘MPSC’ परिक्षेचे वेळापत्रक जाहीर\n‘MPSC’ परिक्षेचे वेळापत्रक जाहीर\nबुधवार, 14 नोव्हेंबर 2018\nनाशिक - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या २०१९ मध्ये होणाऱ्या परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. आयोगाच्या वेळापत्रकानुसार १९ जानेवारीपासून परीक्षांची सुरवात होईल.\nनाशिक - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या २०१९ मध्ये होणाऱ्या परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयो���ाच्या www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. आयोगाच्या वेळापत्रकानुसार १९ जानेवारीपासून परीक्षांची सुरवात होईल.\nसहाय्यक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा मुख्य परीक्षा १९ जानेवारी २०१९ ला होणार आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा १७ फेब्रुवारी २०१९ ला, तर मुख्य परीक्षा १३, १४ व १५ जुलै २०१९ दरम्यान होईल. महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २४ मार्च २०१९ ला होणार असून महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा संयुक्त पेपर क्रमांक एक २८ जुलै २०१९ ला, पोलीस उपनिरीक्षक पदासाठी महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा पेपर क्रमांक दोन ११ ऑगस्ट २०१९ ला, सहाय्यक कक्ष अधिकारी पदासाठी महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा पेपर क्रमांक दोन २५ ऑगस्ट २०१९ ला होणार आहे.\nपदनिहाय होणाऱ्या परीक्षा अशा - पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परिक्षा ३१ मार्च २०१९ ला, तर मुख्य परीक्षा ७ जुलै २०१९. दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षा ७ एप्रिल २०१९, तर मुख्य परीक्षा १८ ऑगस्ट २०१९. सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पूर्व परिक्षा २८ एप्रिल २०१९, तर मुख्य परीक्षा १ सप्टेंबर २०१९, महाराष्ट्र कृषि सेवा पूर्व परीक्षा १९ मे २०१९, तर मुख्य परीक्षा २९ सप्टेंबर २०१९. महाराष्ट्र वनसेवा पूर्व परीक्षा २६ मे २०१९, तर मुख्य परीक्षा १५ सप्टेंबर २०१९. महाराष्ट्र गट -क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा १६ जून २०१९. महाराष्ट्र गट -क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा संयुक्त पेपर क्रमांक एक ६ ऑक्‍टोबर २०१९. लिपिक टंकलेखक महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा पेपर क्रमांक दोन १३ ऑक्‍टोबर २०१९. दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा पेपर क्रमांक दोन २० ऑक्‍टोबर २०१९ आणि कर सहायक महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा पेपर क्रमांक दोन ३ नोव्हेंबर २०१९.\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पुढील वर्षीच्या परीक्षांचे अभ्यासक्रम, परीक्षा पद्धती आदी तपशील आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. तो अद्ययावत करण्यात येईल. अंदाजित वेळापत्रकात कोणताही बदल होऊ शकतो. त्याची माहिती आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.\n- सुनिल अवताडे (उपसचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग)\nमहाराष्ट्र maharashtra mpsc विभाग sections स्पर्धा day पोलीस न्यायाधीश\nमुंबईसाठी पुढचे 24 तास धोक्याचे, समुद्र किनाऱ्यावर भरती\nमुंबईकरांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. मुंबईसाठी पुढचे २४ तास धोक्याचे आहेत....\nजगातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा, वाचा कोणात्या देशाची काय आहे...\nकोरोना विषाणूने जगभरात थैमान घातलंय. या विषाणूने आतापर्यंत 6 लाख 96 हजार नागरिकांचा...\nसुशांतच्या आत्महत्येप्रकरणी वातावरण पेटलं...वाचा नेमकं काय घडलंय\nबॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येला अनेक दिवस लोटल्यानंतरही या...\n67 टक्के राज्य कोरडंठाक, शेतकऱ्यांवर मोठं संकट\nकोरोनाच्या संकटातून सावरत असतानाच बळिराजावर पावसानं अवकृपा केलीय. त्यामुळे अगोदरच...\nसुशांतसिंह आत्महत्येप्रकरणी नवं वळण, वाचा सुशांतच्या अकाऊंटबद्दल...\nसुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होतायत. त्यातच आता...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/maharashtra/raj-thackeray-maharashtra-tour-first-rally-in-nanded-48250.html", "date_download": "2020-08-07T20:41:12Z", "digest": "sha1:GBCF25O6JQP2FIP4HOGDI5LRKAQKY3KQ", "length": 15698, "nlines": 186, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "सभांचा झंझावात सुरु, नांदेडमधील पहिल्या सभेसाठी राज ठाकरे रवाना", "raw_content": "\nAir India Plane Skids | केरळमध्ये एअर इंडियाचं विमान रन वेवरुन घसरलं, विमानाचे दोन तुकडे, 17 जणांचा मृत्यू\nKerala Plane Crash | वडील सैन्यातील माजी ब्रिगेडियन, मोठा भाऊ कारगील युद्धात शहीद, कॅप्टन दीपक साठे यांच्यावर काळाचा घाला\nडॉ. आरती ठिक होतील, पिंपरी-चिंचवडमधील कोरोनाबाधित डॉक्टरच्या कुटुबियांना शरद पवारांचा फोन\nसभांचा झंझावात सुरु, नांदेडमधील पहिल्या सभेसाठी राज ठाकरे रवाना\nमुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभांचा झंझावात शुक्रवारपासून सुरु होतोय. नांदेडमधील पहिल्या सभेसाठी ते मुंबईहून देवगिरी एक्स्प्रेसने गुरुवारी रात्री नऊ वाजता रवाना झाले. मनसेचे त्यांचे सहकारीही त्यांच्यासोबत आहेत. महाराष्ट्रातील विविध ठिकाणी दहा ठिकाणी राज ठाकरे सभा घेणार आहेत. यातील पहिली सभा काँग्रेसचे उमेदवार अशोक चव्हाण यांचा बालेकिल्ला नांदेडमध्ये आहे. लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यात मराठवाड्यातील …\nटीव्ही 9 म��ाठी डिजीटल टीम\nमुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभांचा झंझावात शुक्रवारपासून सुरु होतोय. नांदेडमधील पहिल्या सभेसाठी ते मुंबईहून देवगिरी एक्स्प्रेसने गुरुवारी रात्री नऊ वाजता रवाना झाले. मनसेचे त्यांचे सहकारीही त्यांच्यासोबत आहेत. महाराष्ट्रातील विविध ठिकाणी दहा ठिकाणी राज ठाकरे सभा घेणार आहेत. यातील पहिली सभा काँग्रेसचे उमेदवार अशोक चव्हाण यांचा बालेकिल्ला नांदेडमध्ये आहे.\nलोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यात मराठवाड्यातील औरंगाबाद वगळता इतर सर्व जागांसाठी मतदान होणार आहे. नांदेडचाही यामध्ये समावेश आहे. त्यापूर्वी राज ठाकरे सभा घेऊन राजकीय वातावरण ढवळून काढणार आहेत. या निवडणुकीत मनसेने एकही उमेदवार न देता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्याविरोधात प्रचार करण्याचं जाहीर केलंय. माझ्या सभांचा फायदा आघाडीला होत असेल तर तो होऊ द्या, असं राज ठाकरेंनी म्हटलं होतं.\nनांदेड शहरातील नवीन मुंडा मैदानावर उद्या म्हणजे शुक्रवारी सायंकाळी साडे पाच वाजता राज ठाकरेंची सभा होईल. यानंतर 15 तारखेला सोलापूर, 16 तारखेला कोल्हापूर, 17 तारखेला सातारा, 18 तारखेला पुणे आणि 19 तारखेला रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये राज ठाकरे यांची सभा होईल. या सर्व सभांची वेळ सायंकाळी साडे पाच वाजता ठेवण्यात आली आहे.\nकुणालाही सोडणार नाही, पितळ उघडं पाडल्याशिवाय गप्प बसणार नाही :…\nPHOTO | पंतप्रधान मोदींनी प्रभू रामाला साष्टांग दंडवत घातला तो…\nतब्बल 27 वर्षे चप्पल न घालणारा कोल्हापूरचा कारसेवक, अनोखा पण…\nराम मंदिर भूमिपूजनाच्या अशुभ मुहूर्तामुळेच भाजप नेत्यांना कोरोनाची लागण, काँग्रेसच्या…\nअविनाश जाधव यांना जामीन नाहीच, करारा जवाब मिलेगा, मनसेची पोस्टरबाजी\nAmit Shah Corona | उदयनराजे, आव्हाड ते आठवले, अमित शाहांच्या…\nAmit Shah Corona | केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना कोरोनाची…\nहॅलो, उद्धव म्हस्के बोलतोय, तुम्ही शब्द दिला होता...अजित पवारांना फोन,…\nएकनाथ खडसे यांनाही वाढीव वीज बिलाचा शॉक, एका महिन्याचं बिल…\nचंद्रपुरात वाघांची संख्या वाढल्याने नसबंदीचा विचार, सल्लागार मंडळाच्या बैठकीत अजब…\nकॅमेरा सेट करुन फेसबुक लाईव्ह, पंख्याला दोरी बांधून आत्महत्या\nवर्ध्याच्या ऑरगॅनिक मास्कला इंग्लंडमध्ये मागणी, साहेबांच्या तोंडावर सेंद्रिय कापसाचे मास्क\nSushant Singh case | CBI चौकशीचा प्रस्ताव केंद्राने स्वीकारला, कोर्टाकडून…\nPHOTO | पंतप्रधान मोदींनी प्रभू रामाला साष्टांग दंडवत घातला तो…\nतब्बल 27 वर्षे चप्पल न घालणारा कोल्हापूरचा कारसेवक, अनोखा पण…\nAir India Plane Skids | केरळमध्ये एअर इंडियाचं विमान रन वेवरुन घसरलं, विमानाचे दोन तुकडे, 17 जणांचा मृत्यू\nKerala Plane Crash | वडील सैन्यातील माजी ब्रिगेडियन, मोठा भाऊ कारगील युद्धात शहीद, कॅप्टन दीपक साठे यांच्यावर काळाचा घाला\nडॉ. आरती ठिक होतील, पिंपरी-चिंचवडमधील कोरोनाबाधित डॉक्टरच्या कुटुबियांना शरद पवारांचा फोन\n पायाला जखम असल्यास पावसाच्या पाण्यातून चालणे टाळा\nकुणालाही सोडणार नाही, पितळ उघडं पाडल्याशिवाय गप्प बसणार नाही : अविनाश जाधव\nAir India Plane Skids | केरळमध्ये एअर इंडियाचं विमान रन वेवरुन घसरलं, विमानाचे दोन तुकडे, 17 जणांचा मृत्यू\nKerala Plane Crash | वडील सैन्यातील माजी ब्रिगेडियन, मोठा भाऊ कारगील युद्धात शहीद, कॅप्टन दीपक साठे यांच्यावर काळाचा घाला\nडॉ. आरती ठिक होतील, पिंपरी-चिंचवडमधील कोरोनाबाधित डॉक्टरच्या कुटुबियांना शरद पवारांचा फोन\n पायाला जखम असल्यास पावसाच्या पाण्यातून चालणे टाळा\nडॉ. आरती ठिक होतील, पिंपरी-चिंचवडमधील कोरोनाबाधित डॉक्टरच्या कुटुबियांना शरद पवारांचा फोन\nCorona Vaccine | कोरोना लस 225 रुपयांना उपलब्ध होणार, सिरम इन्स्टिट्यूटचा बिल गेट्स फाऊंडेशनसोबत 10 कोटी डोसचा करार\n” जम्बो कोव्हिड सेंटरच्या पाहणीवेळी अजित पवारांची विचारणा\nPune Corona | पुणेकरांना दिलासा, कोरोना रुग्ण दुप्पटीचा कालावधी 33 दिवसांवर, मृत्यूदरही घसरला\nCrop Loan : राज्यातील 12 जिल्ह्यात 50 टक्क्यांपेक्षा कमी पीक कर्ज वाटप : सहकारमंत्री बाळासाहेब पाटील\nपुण्यातील गणेशोत्सवाची नियमावली ठरली, बाप्पाच्या मिरवणुकीसह ‘या’ गोष्टींना मनाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/maharashtra/rss-and-bjp-leaders-meeting-with-nitin-gadkari-in-nagpur-62671.html", "date_download": "2020-08-07T21:19:31Z", "digest": "sha1:OOYGN4A3SX6T2GAHYE6GHOZTLWEGRVKJ", "length": 16548, "nlines": 187, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "एक्झिट पोल येताच संघाचे बडे पदाधिकारी सर्वात आधी 'गडकरी' वाड्यात!", "raw_content": "\nAir India Plane Skids | केरळमध्ये एअर इंडियाचं विमान रन वेवरुन घसरलं, विमानाचे दोन तुकडे, 17 जणांचा मृत्यू\nKerala Plane Crash | वडील सैन्यातील माजी ब्रिगेडियन, मोठा भाऊ कारगील युद्धात शहीद, कॅप्टन दीपक साठे यांच्यावर काळाचा घाला\nडॉ. आरती ठिक होतील, पिंपरी-चिंचवडमधील कोरोनाबाधित डॉक्टरच्या कुटुबियांना शरद पवारांचा फोन\nएक्झिट पोल येताच संघाचे बडे पदाधिकारी सर्वात आधी 'गडकरी' वाड्यात\nनागपूर : लोकसभा निवडणुकीसाठीच्या मतदानाचा शेवटचा टप्पा रविवारी (19 मे) पार पडला आणि काही मिनिटातच देशभरातील वृत्तवाहिन्यांनी एक्झिट पोलही जाहीर केले. बहुतेक सर्वच एक्झिट पोलमध्ये भाजपप्रणित एनडीला पूर्ण बहुमत मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यानंतर विरोधकांकडून मोर्चेबांधणी सुरु झाली असताना, भाजपकडूनही सत्ता स्थापनेसाठी हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या महत्वाच्या नेत्यांनी आज (20 मे) …\nगजानन उमाटे, टीव्ही 9 मराठी, नागपूर\nनागपूर : लोकसभा निवडणुकीसाठीच्या मतदानाचा शेवटचा टप्पा रविवारी (19 मे) पार पडला आणि काही मिनिटातच देशभरातील वृत्तवाहिन्यांनी एक्झिट पोलही जाहीर केले. बहुतेक सर्वच एक्झिट पोलमध्ये भाजपप्रणित एनडीला पूर्ण बहुमत मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यानंतर विरोधकांकडून मोर्चेबांधणी सुरु झाली असताना, भाजपकडूनही सत्ता स्थापनेसाठी हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या महत्वाच्या नेत्यांनी आज (20 मे) नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यांची भेट घेतली. त्यामुळे चर्चांना आणखी उधाण आले आहे.\nभाजपचे पश्चिम बंगालचे प्रभारी आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते कैलास विजयवर्गीय आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाह भय्याजी जोशी यांनी नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनीच कैलास विजयवर्गीय यांना नितीन गडकरींना भेटण्यास सांगितल्याची माहिती मिळते आहे.\nएक्झिट पोलच्या अंदाजानुसार एनडीएला बहुमत मिळणार असलं, तरी अनेक एक्झिट पोलनुसार अगदी काठावर एनडीएला मतं मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपच्या मोर्चेबांधणीकडे अवघ्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलं आहे.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर पंतप्रधानपदासाठी सर्वाधिक चर्चेत राहिलेलं नाव म्हणजे नितीन गडकरी यांचं आहे. त्यामुळे एक्झिट पोलनंतर भाजपचे ज्येष्ठ नेत्यांसह संघाच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी थेट नितीन गडकरी यांची भेट घेतल्याने चर्चेला आणखी उधाण आलं आहे.\nदरम्यान, TV9-CVoter च्या एक्झिट पोलनुसार भाजपप्रणित एनडील�� देशात 287 जागा, तर काँग्रेसप्रणित यूपीएला 128 जागा आणि इतरांना 127 जागा मिळतील. यात एकट्या भाजपला 236 जागांच अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे भाजपच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.\nCrop Loan : राज्यातील 12 जिल्ह्यात 50 टक्क्यांपेक्षा कमी पीक…\nमुंबईत 113 टक्के नालेसफाई नव्हे, ही तर हातसफाई, देवेंद्र फडणवीसांचा…\nफडणवीस सरकारचा आणखी एक निर्णय रद्द, 'बळीराजा चेतना योजना' ठाकरे…\nकोरोना संसर्गामुळे गैरहजेरी, भूमिपूजनानंतर अमित शाह यांची रुग्णालयातून पहिली प्रतिक्रिया\nवरुण सरदेसाई सांभाळून बोल, तू लहान आहेस, आमच्याकडे तोंड बंद…\nदिशा सालियनची बलात्कार करुन हत्या, सुशांत प्रकरणात मुंबई पोलीस कोणाला…\nमोदींवर गोध्रा, अमित शाहांवर सोहारुबुद्दीन-लोहिया खटल्याचे आरोप, आदित्य ठाकरेंची इमेज…\nKonkan Ganeshotsav | कोकणात 12 ऑगस्टपर्यंत पोहोचणं आवश्यक, परिवहन मंत्र्यांनी…\nतुमचं नाव मतदार यादीत आहे की नाही\nमुंबईकरांनो, अनधिकृत पार्किंग केल्यास 10 हजार रुपयांचा दंड\nनिलंबित IPS अधिकारी संजीव भट्ट यांना जन्मठेप\nअशोक गेहलोत काँग्रेसचे नवे अध्यक्ष\nपुण्यात 'तेलगी 2.0', तब्बल 86 लाखांच्या बनवाट स्टॅम्पचा घबाड\nमुंबई इंडियन्सच्या खेळाडूवर दोन वर्षांची बंदी\nमुख्यमंत्रिपदावरुन भाजप प्रवक्ते अवधूत वाघ यांचा शिवसेनेला जहरी टोला\nआता 'एका युतीची दुसरी गोष्ट' सुरु : उद्धव ठाकरे\nAir India Plane Skids | केरळमध्ये एअर इंडियाचं विमान रन वेवरुन घसरलं, विमानाचे दोन तुकडे, 17 जणांचा मृत्यू\nKerala Plane Crash | वडील सैन्यातील माजी ब्रिगेडियन, मोठा भाऊ कारगील युद्धात शहीद, कॅप्टन दीपक साठे यांच्यावर काळाचा घाला\nडॉ. आरती ठिक होतील, पिंपरी-चिंचवडमधील कोरोनाबाधित डॉक्टरच्या कुटुबियांना शरद पवारांचा फोन\n पायाला जखम असल्यास पावसाच्या पाण्यातून चालणे टाळा\nकुणालाही सोडणार नाही, पितळ उघडं पाडल्याशिवाय गप्प बसणार नाही : अविनाश जाधव\nAir India Plane Skids | केरळमध्ये एअर इंडियाचं विमान रन वेवरुन घसरलं, विमानाचे दोन तुकडे, 17 जणांचा मृत्यू\nKerala Plane Crash | वडील सैन्यातील माजी ब्रिगेडियन, मोठा भाऊ कारगील युद्धात शहीद, कॅप्टन दीपक साठे यांच्यावर काळाचा घाला\nडॉ. आरती ठिक होतील, पिंपरी-चिंचवडमधील कोरोनाबाधित डॉक्टरच्या कुटुबियांना शरद पवारांचा फोन\n पायाला जखम असल्यास पावसाच्या पाण्यातून चालणे टाळा\nडॉ. आरती ठिक होतील, पिंपरी-चिंचवडमधील को���ोनाबाधित डॉक्टरच्या कुटुबियांना शरद पवारांचा फोन\nCorona Vaccine | कोरोना लस 225 रुपयांना उपलब्ध होणार, सिरम इन्स्टिट्यूटचा बिल गेट्स फाऊंडेशनसोबत 10 कोटी डोसचा करार\n” जम्बो कोव्हिड सेंटरच्या पाहणीवेळी अजित पवारांची विचारणा\nPune Corona | पुणेकरांना दिलासा, कोरोना रुग्ण दुप्पटीचा कालावधी 33 दिवसांवर, मृत्यूदरही घसरला\nCrop Loan : राज्यातील 12 जिल्ह्यात 50 टक्क्यांपेक्षा कमी पीक कर्ज वाटप : सहकारमंत्री बाळासाहेब पाटील\nपुण्यातील गणेशोत्सवाची नियमावली ठरली, बाप्पाच्या मिरवणुकीसह ‘या’ गोष्टींना मनाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.mort-sure.com/blog/difference-between-sumerians-and-egyptians/", "date_download": "2020-08-07T20:25:55Z", "digest": "sha1:Q7AWVVLXJH6OV3UDGIDLGLYKUZR4R4H7", "length": 13599, "nlines": 51, "source_domain": "mr.mort-sure.com", "title": "सुमेरियन आणि इजिप्शियन लोकांमधील फरक", "raw_content": "\nसुमेरियन आणि इजिप्शियन लोकांमधील फरक\nवर पोस्ट केले २०-०२-२०२०\nसुमेरियन आणि इजिप्शियन लोकांमध्ये फरक भिन्न आहे कारण ते दोन भिन्न सभ्यतेचा भाग आहेत. हे एक सुप्रसिद्ध ऐतिहासिक सत्य आहे की सुमेरियन आणि इजिप्शियन दोघेही मोठी प्राचीन सभ्यता होती. सुमेरियन लोक इ.स.पू. around००० च्या सुमारास दक्षिणी मेसोपोटामिया म्हणून ओळखल्या जाणार्‍या टायग्रिस आणि युफ्रेटिसच्या मैदानावर राहत होते. दुसरीकडे इजिप्शियन संस्कृती, नील नदीच्या काठी वाढली. जरी सुमेरियन व इजिप्शियन लोक सुपीक मैदानावर राहण्यास प्राधान्य देतात आणि प्रगत शेती आणि राजकीय व्यवस्था उभारत असत तरीसुद्धा त्यांच्यात फरक दिसून आला. त्यांनी खरोखरच त्यांच्या जगण्याच्या पद्धतींमध्ये फरक दर्शविला. या दोन सभ्यता आणि सुमेरियन आणि इजिप्शियन लोकांमधील फरक याबद्दल तपशीलवार पाहू या.\nसुमेरियन सभ्यतेचे सदस्य सुमेरियन म्हणून ओळखले जातात. ते इ.स.पू. around००० च्या सुमारास दक्षिणी मेसोपोटामिया म्हणून ओळखल्या जाणार्‍या टाग्रिस आणि युफ्रेटिसच्या मैदानावर राहत होते. सुमेरियन लोकांनी व्यापलेला हा परिसर सध्याचा इराक आहे. 'सुमेर' चा एक अर्थ म्हणजे 'सुसंस्कृत प्रभूंची जमीन.' सुमेरियन लोक ज्या देवतांची उपासना करतात ते स्वर्गातील देव, हवेचे देवता, पाण्याचे देवता आणि पृथ्वीची देवी होते. सुमेरियन लोकांनी आपल्या राजाची देवता म्हणून उपासना केली नाही.\nहे ज्ञात आहे की सुमेरियन ही प्रथम अशी सुप्रसिद्ध संस्कृती होती जी लेखन प्रणाली विकसित केली गेली जी 4000 बीसीच्या मध्यभागी प्रोटो लेखनातून पुढे गेली. सुमेरियन लोकांनी नोकरीच्या लेखन पद्धतीला कनिफॉर्म या नावाने संबोधले. ते लिहिण्याच्या उद्देशाने चिकणमातीच्या गोळ्या वापरत.\nसुमेरियन हल्ल्याला बळी पडले आणि त्यांचे जीवन अस्थिरतेला भिडले. याचा परिणाम असा झाला की त्यांनी मोठ्या प्रमाणात तयारी करावी लागेल म्हणून त्यांनी मृत्यू घेतला नाही. मृत्यूच्या बाबतीत केवळ सामान्य, साध्या विधींचे पालन केले गेले.\nइजिप्शियन लोक इजिप्शियन सभ्यतेचे सदस्य होते, जे नील नदीच्या काठी उगवले आणि असे मानले जाते की प्रथम इ.स.पू. ते पिरॅमिडचे निर्माता आहेत जे मानवांसाठी अद्याप आश्चर्यचकित आहेत. इजिप्शियन लोक ही प्रगत संस्कृती होती जी जगाला बरेच काही देत ​​असे.\nजेव्हा देवतांचा विचार केला जातो तेव्हा इजिप्शियन लोक असंख्य असंख्य देवी-देवतांची उपासना करीत असत असे मानले जात होते की ते निसर्गाच्या नियंत्रणाखाली आहेत. त्यांनी वैयक्तिक प्राण्यांचीही उपासना केली. ते धार्मिक विधी आणि देवाला अर्पणे देतात यावर विश्वास ठेवत होते. इजिप्शियन राजा फारो याला इजिप्शियन लोक जिवंत देव म्हणून पाहत असत.\nसुमेरी आणि इजिप्शियन लोकांच्या त्यांच्या जीवन जगण्याच्या पद्धतींमध्ये मुख्य फरक म्हणजे मृत्यूची घटना आणि त्यांची मृत्यू नंतरची जीवन संकल्पना समजणे. इजिप्शियन लोक मरणानंतरच्या जीवनावर विश्वास ठेवत आणि मरणानंतर त्यांचे जीव वाचवण्याच्या दृष्टीने विस्तृत मजेदार पद्धती होती. ते सुमरियन म्हणून हल्ला करण्यास असुरक्षित नव्हते कारण त्यांनी आयुष्यासाठी त्यांचे जीवन तयार केले. ते शूर आणि महान योद्धा होते.\nजेव्हा इजिप्शियन सभ्यतेच्या काळात लेखन पद्धतीचा विचार केला जातो तेव्हा इजिप्शियन लोकांनी लेखन हेतूने नखांमधून बनविलेले पेपिरस वापरले. परिणामी, आपणास इजिप्शियन इतिहासाबद्दल अधिक नोंदी सापडतील कारण पेपर्यस शोधणे किंवा तयार करणे कठीण नव्हते.\nसुमेरियन आणि इजिप्शियन लोकांमध्ये काय फरक आहे\nसुमेरियन आणि इजिप्शियन या दोन मोठ्या प्राचीन सभ्यता होत्या.\n• सुमेरियन सभ्यता टाइग्रिस आणि युफ्रेटिसच्या मैदानाजवळ होती, जी सध्याची इराक आहे.\n• इजिप्शियन संस्कृती नील नदीच्या खो along्यावर होती.\n• सुमेरियन सभ्यता प्रथम इ.स.पू. 55 4��० ते 000००० दरम्यान विकसित झाली आहे.\n• इजिप्शियन सभ्यता इ.स.पू. 3150 मध्ये प्रथम विकसित झाली आहे.\n• सुमेरियन लोकांनी स्वर्ग, पृथ्वी, वायू आणि पाण्याची उपासना केली. ते या चार जणांना देव मानत.\n• इजिप्शियन लोक सुमेरियन लोकांपेक्षा जास्त संख्येने देवी-देवता ओळखत असत आणि वैयक्तिक प्राण्यांचीही उपासना करत असत.\n• सुमेरियन लोकांनी आपल्या शासकाला जिवंत देव मानले नाही आणि त्याची उपासना केली नाही.\n• इजिप्शियन लोक आपला राजा फारो यांना जिवंत देव मानत असत आणि त्याची किंवा तिचीही उपासना करीत असत.\nMe सुमेरियन लोक जिवंत जीवनावर विश्वास ठेवत असलेल्या चार मुख्य देवतांची उपासना करण्यात समाधानी होते. त्यांचे संस्कार सोपे होते.\n• इजिप्शियन लोकांनी धार्मिक विधी प्रस्थापित केले होते आणि देवांना त्यांची मदत मिळावी म्हणून अर्पण करण्यावर त्यांचा विश्वास होता.\n• सुमेरियन लोकांनी मृत्यूसाठी किंवा नंतरच्या जीवनासाठी भव्य पद्धतीने तयारी केली नाही.\n• इजिप्शियन लोक मृत्यु नंतरच्या जीवनावर विश्वास ठेवत. त्यांच्याकडे आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीची तयारी असल्याने त्यांना नंतरच्या जीवनासाठीही चांगली तयारी होती.\nSu सुमेरियन लोकांचे राज्य आधारित सरकार होते जेथे प्रत्येक राज्य त्यांना हवे तसे कार्य करते.\n• इजिप्शियन लोक राजाच्या नेतृत्वात केंद्र सरकार होते जे देशातील सर्व गोष्टींवर नियंत्रण ठेवते.\nMe सुमेरियन ही लिखाणाची प्रणाली विकसित करणारी पहिली संस्कृती होती. सुमेरियन लोक मातीच्या गोळ्या लिहिण्यासाठी वापरत.\n• इजिप्शियन लोक लिहिण्यासाठी पेपिरस वापरत.\nटायग्रीस नदी बाय जर्ज क्रिस्चियन टर्निसन (सीसी बाय-एसए 3.0.०) गुड रा मार्गे विकिकॉमन्स (पब्लिक डोमेन)\nएकपात्री आणि संवाद यांच्यात फरकटेबल मीठ आणि सी मीठ यांच्यात फरकएनोडिक आणि कॅथोडिक संरक्षणामधील फरकचॅम्पियन्स लीग आणि युरोपा लीगमधील फरकसामाजिक आचरण आणि संस्कृतीत फरक\nfretless वि fretted खोलपॉलीक्रिलामाइड वि अ‍ॅगारोजकोरडी घासणे वि ओले घासणेखिशातशिरोबिंदू फॉर्म विरुद्ध मानक फॉर्म\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AB%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%80_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE", "date_download": "2020-08-07T21:45:51Z", "digest": "sha1:ZAZRIFZPMFI64E2KQQSI3UQBOYM56K7J", "length": 4345, "nlines": 99, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "फर्मी राष्ट्रीय प्रयोगशाळा - विकिपीडिया", "raw_content": "\nफर्मि राष्ट्रीय त्वरक प्रयोगशाळा\nफर्मी राष्ट्रीय प्रयोगशाळा तथा फर्मी राष्ट्रीय त्वरक प्रयोगशाळा ही अमेरिकेच्या इलिनॉय राज्यातील शिकागोजवळील बटाव्हिया शहरात असलेली भौतिकशास्त्रातील संशोधन करणारी प्रयोगशाळा आहे.\nकण त्वरक व प्रयोगशाळा\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १० डिसेंबर २०१७ रोजी १४:१५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://sandeepramdasi.com/2016/12/29/demonetisation_e-paymets/?shared=email&msg=fail", "date_download": "2020-08-07T21:28:58Z", "digest": "sha1:XJTYNCDQ26GV4H6ZVGWP4LY2L422GWML", "length": 15890, "nlines": 90, "source_domain": "sandeepramdasi.com", "title": "नोटाबंदी आणि ई-पेमेंट | रामबाण", "raw_content": "\nनोटाबंदी इंटरेस्टिंग आकडेवारी :- १\nडेबिट कार्डचा एटीएममधून पैसे काढण्यासाठी किती वापर होतो \nऑगस्ट महिन्यात ७५ कोटी ६७ लाख वेळा देशातील जनतेने एटीएममधून पैसे काढले, त्याचा आकडा होता २ लाख १९ हजार कोटी रुपये.\nसप्टेंबर महिन्यात ७४ कोटी २२ लाख वेळा एटीएममध्ये डेबिट कार्डाचा वापर केला गेला , काढले गेले २ लाख २२ हजार कोटी रुपये,\nऑक्टोबर महिन्यात ८० कोटी वेळा देशातील जनतेने एटीएममधून पैसे काढले, त्याचा आकडा होता २ लाख ४२ हजार कोटी रुपये.\nआरबीआयची गेले दोन वर्षांची आकडेवारी पाहिली तर देशभरात वर्षाला अंदाजे २५ लाख कोटी रुपये एटीएममधून काढले जातात, म्हणजे महिन्यात आपली जनता सरासरी २ लाख कोटी रुपये एटीएममधून काढते,याचा अर्थ आपल्या २ लाख २० हजार एटीएम्समध्ये महिन्याला २ लाख कोटी रुपये असले तरी देशाची गरज भागते..\nनोटाबंदीनंतर च्या पहिल्या महिन्यात म्हणजे १० नोव्हेंबर ते १० डिसेंबर या काळात ४ लाख ६१ हजार कोटींच्या नव्या नोटा चलनात दिल्या असं आरबीआयने १५ दिवसांपूर्वी (१३ डिसेंबरला) सांगितलं होतं, यातल्या फक्त २ लाख कोटी रुपयांच्या नोटा एटीएममध्ये भरायची तजवीज क���ली असती तरी देशातले सर्व एटीएम चालू राहिले असते, लोकांची कमी गैरसोय झाली असती, पण तेवढी व्यवस्थाही नीट करता आली नाही, त्यामुळे रांगा लांबल्या… ब्रँचमध्ये तुलनेनं जास्त पैसा ठेवावा लागणार होताच पण एटीएम रिकॅलिबरेशन नसणं हे एक महत्वाचं कारण सांगितलं जातं. आत्तापर्यंत सर्व एटीएम रिकॅलिबरेट करण्याचं कामंही झालं असेल आणि नोटा छपाईही वाढली असेल…\nत्यामुळे नव्या वर्षातील पहिल्या महिन्यात तरी मागणी पुरवठ्याचं गणित जुळेल, चलन वेदना कमी होतील, देशाची महिन्याची गरज असणारे २ लाख कोटी रुपये एटीएममध्ये जमा होतील, आणि किमान एटीएमबाहेरील रांगा तरी कमी होतील अशी आशा करायला हरकत नाही.\nनोटाबंदीनंतर इलेक्ट्रॉनिक पेमेंट सिस्टमचा वापर घटला\nनोटाबंदीनंतरच्या गेल्या ४९ दिवसात देशातील जनतेनं इलेक्ट्रॉनिक पेमेंट सिस्टमचा वापर कसा केला\n८ नोव्हेंबर नंतर म्हणजे नोटाबंदीनंतरच्या पहिल्या महिन्यात ७४ कोटी ३८ लाख ट्रान्झॅक्शन झाले त्यातून जवळपास साडे ९५ लाख कोटी रुपयांची उलाढाल झाली.\nडिसेंबर महिन्याच्या २६ तारखेपर्यत एकूण ८२ कोटी ट्रान्झॅक्शन झाले ज्यातून ८० लाख कोटी रुपयांची उलाढाल झाली.\nहे आकडे पाहून तुम्ही देश कॅशलेसकडे वाटचाल करतोय, कार्ड, Apps, ऑनलाईन कारभार शिकलाय, डिजीटल बनतोय वगैरे निष्कर्ष काढणार असाल तर\nएक नजर नोटाबंदी निर्णयाच्या तीन महिने आधीपर्यंत देशात इलेक्ट्रॉनिक पेमेंट सिस्टमचा कसा वापर करत होती जनता यावर टाकुयात…\nऑगस्ट महिन्यात जवळपास ७८ कोटी ट्रान्झॅक्शन्स झाले (७७८.४७ दशलक्ष), त्यातून ११६ लाख कोटी रुपयांची (१,१५,७६७.२४ बिलियन) उलाढाल झाली.\nसप्टेंबरमध्ये जवळपास ७७ कोटी ३६ लाख ट्रान्झॅक्शन्स झाले (७७३.५९ दशलक्ष), त्यातून १२९ लाख कोटी रुपयांची (१,२८,५६०.४५ बिलियन) उलाढाल झाली.\nऑक्टोबरमध्ये जवळपास ८७ कोटी ट्रान्झॅक्शन्स झाले (८७०.०३ दशलक्ष), त्यातून ११६ लाख कोटी रुपयांची (१.१५,८५१.३५ बिलियन) उलाढाल झाली.\nइ-पेमेंट :- नोटाबंदीच्या आधी आणि नंतर\nयाचा सरळ अर्थ म्हणजे नोटाबंदीनंतरच्या ५० दिवसात इलेक्ट्रॉनिक पेमेंट सिस्टमचा वापर तुलनेनं कमी झालाय…\nटक्केवारीतच बोलायचं झालं तर\nअगदी आधीच्या महिन्याशी तुलना केली तरी ऑक्टोबरच्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये ट्रान्झॅक्शन्स १३ कोटींनी (१५ टक्क्यांनी) घटले, पैशांचा हिशेब केला तर ऑक्���ोबरच्या तुलनेत नोव्हेंबर मध्ये २० लाख कोटी रुपयांनी उलाढाल कमी झाली.\nडिसेंबर महिन्यात २६ तारखेपर्यंत तरी ऑक्टोबरच्या तुलनेत ट्रान्झॅक्शन्समध्ये सव्वा पाच कोटींची घट आहे.\nथोडक्यात नोटाबंदीनंतर पहिल्या महिन्यात ई-पेमेंटचा वापर १५ टक्क्यांनी घटलाय तर दुसऱ्या महिन्याच्या २६ दिवसातही इ-पेमेंट वापरात किमान ६ टक्क्यांची घट आहेच.\nत्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणजे नोव्हेंबरच्या तुलनेत डिसेंबरमध्ये ई-पेमेंटच्या वापरात १० टक्क्यांनी वाढ झाल्याचं आरबीआयची आकडेवारी सांगतेय.\nकदाचित नोटाबंदीच्या धक्क्यातून देश हळुहळू सावरत असावा…\nनोटाबंदीच्या काळात एटीएमबाहेरच्या रांगांची जास्त नकारात्मक चर्चा होऊ लागली तेव्हा अचानक कॅशलेस लेसकॅश कॅशलेस असे शब्द कानावर आदळू लागले, पण आरबीआयच्याच आकड्यांकडे पाहिलं तर लक्षात येईल की, देश NEFT, RTGS, IMPS,POS सारख्या ई-पेमेंट सुविधा आधीपासून वापरत होताच, फक्त नोटाबंदीनंतर त्यात UPI आणि USSD या पर्यायांची भर पडलीय.\nUPI (Unified Payments Interface) हे पेटीएम, मोबिक्विकसारखं पण सरकारच्या NPCI (National Payments Corporation of India) ने विकसित केलेलं App आहे, जवळपास ५१ बँका याच्याशी जोडलेल्या आहेत. ऑनलाईन बँकिंगसाठी आपण आधीपासून वापरत असलेल्या ‘थर्ड पार्टी ट्रान्स्फर’ या पर्यायाचं थोडं अपग्रेडेड रुप म्हणजे यूपीआय.\n८ नोव्हेंबरनंतर यूपीआयमधे ३ लाख व्यवहार झाले ज्यातून ९० कोटी रुपयांची उलाढाल झाली. डिसेंबरमध्ये ट्रान्झॅक्शनची संख्या थेट पाचपटीने वाढून १५ लाखांवर पोहोचली तर उलाढाल सहापटीने वाढून पोहोचली ५१० कोटींवर म्हणजे टक्केवारीचा विचार करता ही ४६६ टक्क्यांची वाढ आहे.\nज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही अशी फार मोठी जनता ग्रामीण भागात आहे, त्यांना साध्या फोनवरुन मोबाईल बँकिंगचा, ई-पेमेंटचा वापर करता यावा यासाठी USSD (Unstructured Supplementary Service Data) ही सेवा सुरु करण्यात आली, नोव्हेंबर मध्ये त्यात सात हजार ट्रान्झॅक्शन्स झाले होते, ज्यातून ७३ लाख रुपयांची उलाढाल झाली. डिसेंबर महिन्यात यात मोठी वाढ झाली, ट्रान्झॅक्शन्स पोहोचले साडेसहा लाखांवर तर उलाढाल झालीय तब्बल ७ कोटी १७ लाख रुपये, नोव्हेंबरच्या तुलनेत ही उलाढाल जवळपास ९०० टक्क्यांनी वाढलीय.\nUPI आणि USSD वर सरकार भर देईल असे संकेत आहेत, UPI सध्या स्मार्ट फोनवर वापरता येतं पण ते फिचर फोन म्हणजे साध्या फोनवर सुद्धा सर्वसामान्यांना सहज वापरता यावं असे बदल केले जातायत, या दोन पर्यायांचा वापर येत्या काळात वाढावा असे सरकारचे प्रयत्न सुरु आहेत.\nथोडक्यात ८ नोव्हेंबरच्या आधीही देश ई-पेमेंटचे पर्याय मुक्त हस्तानं वापरत होता, त्यात दोन नव्या पर्यायाची भर हीच नोटाबंदीची देण.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-story-marathi-importance-vaccination-livestock-26406?tid=118", "date_download": "2020-08-07T21:03:23Z", "digest": "sha1:Y6PENA5I3NJ6ESF2JIWBKINAIUMDXTS3", "length": 22342, "nlines": 202, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture story in marathi importance of vaccination in livestock | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमंगळवार, 31 डिसेंबर 2019\nजनावरांना आजार झाल्यास, अपुऱ्या पशुवैद्यकीय सेवेमुळे, किंवा नक्की निदान न झाल्यामुळे जनावरे दगावतात व पशुपालकांना उत्पादन, जनावर व औषधोपचारावरील खर्च असे एकूण मोठ्या आर्थिक संकटाला समोरे जावे लागते. त्यामुळे जनावरांना रोगांपासून दूर ठेवण्यासाठी लसीकरण करणे अतिशय आवश्यक ठरते. जनावरांना नियमित लसीकरण केल्यास संसर्गजन्य आजाराचे प्रमाण कमी होऊन जास्तीत जास्त उत्पादन मिळू शकते.\nजनावरांना आजार झाल्यास, अपुऱ्या पशुवैद्यकीय सेवेमुळे, किंवा नक्की निदान न झाल्यामुळे जनावरे दगावतात व पशुपालकांना उत्पादन, जनावर व औषधोपचारावरील खर्च असे एकूण मोठ्या आर्थिक संकटाला समोरे जावे लागते. त्यामुळे जनावरांना रोगांपासून दूर ठेवण्यासाठी लसीकरण करणे अतिशय आवश्यक ठरते. जनावरांना नियमित लसीकरण केल्यास संसर्गजन्य आजाराचे प्रमाण कमी होऊन जास्तीत जास्त उत्पादन मिळू शकते.\nदुग्धव्यवसायात दुधाळ जनावरांना निरोगी ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. जनावरांना विविध प्रकारच्या जिवाणू व विषाणूपासून संसर्गजन्य रोग होतात. या रोगांमुळे दुधाळ जनावरांचे दूध उत्पादन घटते, जनावरांची कार्य करण्याची क्षमता कमी होते व त्यांच्यापासून मिळणाऱ्या उत्पादनाची प्रत खालावते. त्यामुळे व्यवसाय तोट्यात जाऊ शकतो. जनावरांमध्ये विशिष्ट रोगांसाठी लस उपलब्ध आहे आणि अशाप्रकारची लस दिल्यानंतर रोगांचा प्रादुर्भाव टाळणे शक्य होते. लसीकरणामुळे जनावरांची रोगप��रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते, मात्र लसीकरणापासून मिळणारी रोगप्रतिकार शक्ती विशिष्ट कालावधीसाठी असते, त्यामुळे पशुवैद्यकांच्या सल्ल्यानुसार लसीकरण करावे.\nलसीकरण तज्ञ पशुवैद्यकांच्या सल्ल्याने करावे.\nनिरोगी जनावरांनाच लसीकरण करावे.\nलसीकरण शक्यतो सकाळी करावे.\nलसीकरणाच्या १५ दिवस आधी जनावरांना जंतनाशकाची मात्रा द्यावी.\nजनावरांच्या अंगावरील गोचिड, पिसवा काढण्यासाठी योग्य औषधाचा वापर करावा.\nजनावरांचे नियमित लसीकरण करावे\nरोगाची लागण झालेल्या जनावरांमध्ये लसीकरण करू नये.\nआपल्या भागात वारंवार उद्भवणाऱ्या आजाराचे लसीकरण पशुवैद्यकाला विचारून करावे; कारण काही विशिष्ट आजार काही\nगाभण जनावरात लसीकरण करू नये.\nजिवंत विषाणू लस असल्यास लसीकरण करताना बर्फावरच ठेवावी.\nवापरलेल्या रिकाम्या बाटल्या योग्य प्रकारे नष्ट कराव्यात.\nलसीकरण करण्याकरिता वापरलेल्या इंजेक्शन किंवा सुई योग्य प्रकारे नष्ट कराव्यात.\nवयापेक्षा लहान जनावरांचे लसीकरण करू नये.\nआपल्याकडील जनावरे व त्यांना आवश्यक मात्रा या बाबींचा विचार करून लस खरेदी करावी.\nलसीच्या बाटलीवर लिहिलेली मुदतीची तारीख बघावी.\nलस देण्याची पद्धत व मात्रा उत्पादकांच्या माहितीपत्रात दिल्याप्रमाणे असावी.\nलसीकरणाबाबत व लस तयार करण्याबाबत लस निर्मात्या कंपनीच्या माहिती पत्रकात दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे.\nबाजारातून आणलेली लस योग्य त्या तापमानात (बर्फात) ठेवावी.\nएकदा लसीची बॉटल फोडली की त्यातील पूर्ण मात्रा लवकरात लवकर उपयोगात आणावी.\nशिल्लक राहिलेल्या मात्रा योग्य रितीने नष्ट कराव्यात.\nपहिल्यांदा लस दिल्यावर ठराविक कालावधीनंतरच दुसरी लस द्यावी.\nकळपातील सर्व जनावरांचे एकाच वेळी लसीकरण करावे.\nकळपात लसीकरण करीत असताना प्रत्येक जनावरांसाठी वेगळी सुई वापरावी किंवा किमान निर्जंतूक करून घ्यावी.\nवरील नियमांचे पालन करून पशुवैद्यक सल्ल्याने जर लसीकरण केले तर लसीकरण प्रभावी होईल व जनावरांचे संभावित संसर्गजन्य रोगापासून संरक्षण होईल.\nजनावरांना देण्यात येणाऱ्या लसी शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यात नाममात्र शुल्कावर उपलब्ध होतात.\nलसीकरणावरील खर्च हा तुलनेने अत्यल्प असतो; कारण एकदा का एखादा आजार झाला तर औषधेपचार करूनसुद्धा जनावर दगावण्याची शक्यता, यामुळे होणारे आर्थिक नुकसान जास्त असते.\nपशुपालन व्यवसाय फायदेशीर करण्यासाठी लसीकरणाशिवाय पर्याय नाही.\nघटसर्प/गलघोटू ः एप्रिल मे महिन्यात वर्षातून एक वेळेस द्यावी.\n(संकरित गाई व म्हशीत वर्षातून दोन वेळेस दयावी)\nफऱ्या/एकटांग्या ः एप्रिल मे महिन्यात वर्षातून एक वेळेस द्यावी.\nफाशी/काळपुळी ः मे महिन्यात वर्षातून एक वेळेस (रोगाचा प्रादुर्भाव असलेल्या भागातच)\nलाळ्या व खुरकुत ः वर्षातून दोन वेळेस मार्च व सप्टेंबर महिन्यात.\nअॅथ्रॅकस ः ज्या भागात प्रादुर्भावाची १ वर्ष शक्यता वारंवार आहे अशा ठिकाणी दरवर्षी द्यावे.\nसांसर्गिक गर्भपात ः ज्या फार्मवर बुरसेल्लोसिसची चाचणी करून जी जनावरे निश्चितपणे रोगग्रस्त सापडतात त्यांना कळपातून काढून टाकले जाते. अशा ठिकाणी परत लसीकरण केले नाही तरी चालते.\nकाळपुळी ः वर्षातून एकदा फेब्रुवारीत द्यावी (रोगग्रस्त भागात)\nघटसर्प ः वर्षातून एकदा मार्च महिन्यात द्यावी\nआंत्रविषार ः वर्षातून एकदा एप्रिलमध्ये द्यावी\nफऱ्या ः वर्षातून एकदा मे महिन्यात द्यावी\nलाळ्या खुरकुत ः वर्षातून दोनदा सप्टेंबर व मार्च मध्ये द्यावी\nदेवी ः वर्षातून एकदा डिसंबरमध्ये दयावी (गाभण मेंढ्यांना ही लस देऊ नये.)\nसंपर्क ः डॉ. शुभांगी वारके, ९५६१२१४३९५\n(सूक्ष्मजीवशास्त्र विभाग, नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालय, नागपूर)\nपशुवैद्यकीय लसीकरण vaccination व्यवसाय profession दूध\nनाशिक जिल्ह्यात धरणांच्या पाणलोट क्षेत्रात...\nनाशिक : जिल्ह्यात मोठे ७, तर मध्यम १७ असे एकूण २३ प्रकल्प आहेत.\nजालना जिल्ह्यातील दोन मंडळांत जोरदार पाऊस\nऔरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात गुरुवारी (ता.\nपावसाळी वातावरणामध्ये येणाऱ्या अडचणींवरील...\nसध्या द्राक्ष लागवडीखालील सर्वच भागात बऱ्यापैकी पाऊस झाला.\nबळीराजा चेतना अभियान बंद करण्याचा निर्णय\nमुंबई : विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यात बळीराजा चेतना योजनेला अपयश आले\nबार्शीतील ४३ हजार शेतकरी दुष्काळ निधीपासून वंचितच\nधिंगरी अळिंबीचे उत्पादन तंत्रधिंगरी आळिंबी ही कमी खर्चात चांगला आर्थिक फायदा...\nजनावरातील सर्पदंशाचे निदान अन्‌ उपचार सध्याच्या काळात चराईला जाणाऱ्या जनावरांच्यामध्ये...\nगाभण शेळी तपासणीसाठी आधुनिक तंत्रज्ञानशेळी गाभण झाल्यानंतर शरीरात विविध बदल होतात....\nमधमाशीपालनातून मिळवा प्रोपोलिस, रॉयल...प्रोपोलिस मानवी आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत....\nमधमाशी पालनामध्ये मोठी व्यावसायिक संधीमधमाशी पालनामध्ये मधाच्या बरोबरीने सात विविध...\nपावसाळ्यामध्ये कोंबड्यांचे व्यवस्थापनपावसाळ्यामध्ये वातावरणातील दमटपणा वाढलेला असतो....\n`मनरेगा‘च्या माध्यमातून पशुसंवर्धन योजनाग्रामीण भागात राहणाऱ्या अकुशल कामगारांना गावातच...\nस्वच्छ दूध निर्मितीसाठी उपाययोजनागोठा नेहमी स्वच्छ, कोरडे, खाच खळगेविरहित असावा....\nप्रयोगशाळांतून होईल पशू आजाराचे योग्य...जनावरांचे आरोग्य अबाधित राखणे, जनावरातील आजारांचे...\nस्वच्छ दूधनिर्मितीवर लक्ष द्यादुधाची प्रत ही दुधातील फॅट, एस.एन.एफ.चे प्रमाण...\nनवजात वासराची घ्यावयाची काळजीआरोग्याच्या दृष्टीने वासराचे जीवन हे पहिले...\nगोड्या पाण्यातील कोळंबी संवर्धनकोळंबी संवर्धनासाठी तलावाचे क्षेत्रफळ ०.१ ते ०.२...\nजनावरांतील सर्पदंशांवर प्राथमिक उपचारसर्पदंश झालेले जनावर बेचैन होते.हालचाल करत नाही....\nजनावरांच्या आजाराकडे नको दुर्लक्षपशूतज्ज्ञ आजार निदानासाठी जनावर आजारी असतानाची...\nशेळ्यांना द्या सकस आहार...शेळ्यांच्या विविध शारीरिक गरजा पूर्ण करण्यासाठी...\nबायोफ्लाक मत्स्यपालनाचे तंत्रबायोफ्लाक तंत्रज्ञानातील महत्त्वाचे घटक म्हणजे...\nव्यवस्थापन गाई-म्हशींचेसाधारणपणे गाई,म्हशींचा गाभण काळ अनुक्रमे २८० ते...\nदुग्ध व्यवसाय ठरतोय शेतीला आधारपनवेल येथील बांधकाम व्यावसायिक अनिल लक्ष्मण...\nजनावरांच्या आहारात असावीत खनिज मिश्रणेखनिज कमतरतेचा परिणाम जनावरांची वाढ तसेच प्रजनन...\nसामूहिक प्रयत्नातूनच प्राणिजन्य आजारावर...जगातील सुमारे ७० टक्के आजार हे प्राणिजन्य आहेत,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.my-ip-is.com/54.144.221.2", "date_download": "2020-08-07T20:30:53Z", "digest": "sha1:JJXQZ2QSAQIJH2NQRXHVRVFK3B4VMRIA", "length": 6836, "nlines": 45, "source_domain": "mr.my-ip-is.com", "title": "माझे आयपी काय आहे, मायप वर आपला पत्ता IPv4 IPv6 दशांश. 54.144.221.2", "raw_content": "\nआयएसपी यादी IPV6 अनुकूलन स्पीड टेस्ट रोमन अंकांमध्ये तुमचा आयपी IPv4 आणि IPv6 पीएचपी सबनेट कॅल्क्युलेटर भौगोलिक ���्थान\nव्हीपीएन काय आहेVLAN काय आहेसोशल इंजिनियरिंग अटॅक टाळण्यासाठी 8 मार्गएंटरप्राइज वायरलेस नेटवर्क सुरक्षित करण्यासाठी व्हीपीएन वापरणेलिंकिज़ डब्ल्यूआरटीएक्सएनएक्सजी वायरलेस जी ब्रॉडबँड राउटर सुरक्षित करणे\nया आयपी पत्त्याची पूर्वी शोध घेण्यात आली आहे:\nआपला आयपी पांढर्या सूचीत घेण्यासाठी फक्त तांत्रिक व्यक्ती किंवा मुलीसह सामायिक करा. आपल्या आयपी सामायिक करण्यासाठी फक्त बटनांपैकी एकावर क्लिक करा.\nLOC अॅशबर्न युनायटेड स्टेट्स\nआरईजीः व्हर्जिनिया अमेरिका / न्यू_यॉर्क\nजीपीएस अक्षांश निर्देशित करते: 39.0438 (39 ° 2 '37.68 \") रेखांश: -एक्सNUMएक्स (-77.4874 ° 77' 29\").\nमाझे आईपी काय आहे\nमायप वर आईपी आयपी तुमचा पत्ता IPv4 IPv6 दशांश\nमाझे आयपी ipxXX काय आहे\nआपला आयपी पत्ता 54.144.221.2 आहे. माय-ip-is.com शोधण्याकरिता सुलभ असू शकते आयपी पत्तेशोधण्यासाठी, भौगोलिक स्थान आयपी अॅड्रेस, प्रॉक्सी तपासणी, ईमेल ट्रेसिंग आणि ब्लॅकलिस्ट चेक. नवीनः आमच्याबरोबर इंटरनेटची स्पीड तपासा स्पीड टेस्ट.\nरोमन अंकांमध्ये आपली आयपी जाणून घेऊ इच्छिता आपली तपासणी करा रोमन अंक IP.\nमाझे आईपी काय आहे in रोमन अंक.\nआयपी पत्ता काय आहे\nइंटरनेट प्रोटोकॉल अॅड्रेस (किंवा आयपी ऍड्रेस / मायिप) हा एक अद्वितीय पत्ता आहे जो स्वतःला ओळखण्यासाठी आणि आयपी नेटवर्कमधील इतर डिव्हाइसेससह संप्रेषण करण्यासाठी वैयक्तिक संगणक, टॅब्लेट आणि स्मार्टफोन सारख्या डिव्हाइसेसचे संगणन करतो. आयपी नेटवर्कशी कनेक्ट केलेले कोणतेही डिव्हाइस नेटवर्कमध्ये एक अनन्य आयपी पत्ता असणे आवश्यक आहे. एखादे IP पत्ता रस्त्याच्या पत्त्याशी किंवा टेलिफोन नंबरशी संबंधित आहे ज्याचा वापर एखाद्या विशिष्ट घटकास ओळखण्यासाठी केला जातो. आज आयपी पत्त्यांच्या दोन आवृत्त्या आहेत, तथापि आपला संगणक नेहमी इंटरनेटशी संप्रेषण करण्यासाठी एक पत्ता वापरत आहे. त्यांना IPV4 आणि IPV6 (आयपी आवृत्ती 4 आणि आयपी आवृत्ती 6).\nआयपी चिकन - काय आहे मायिप पत्ता माझे आयपी: 54.144.221.2 आहे. आपला आयपी शोधा.\nमाय-आईपी / माझे आईपी आणि मायिप, मायिप अनुकरणीय आहेत.\nया आयपी - 54.144.221.2 बद्दल भौगोलिक स्थान माहिती\nLOC: अॅशबर्न युनायटेड स्टेट्स\nआरईजीः व्हर्जिनिया अमेरिका / न्यू_यॉर्क\nमाझे काय आहे आयपी पत्ता माझे आयपी हे आहे: 54.144.221.2 आपले आयपी तपासा.\nमाय-ip-is.com ही एक सेवा आहे जी आपला IP पत्ता आणि काही अधिक माहिती प्र��ान करते.\nआयपी पत्त्यांवर अधिक जाणून घ्या माझे आईपी आहे विकीपीडियावर. अधिक DNS साधने वर आढळू शकते MXcorrect.com\nमाझे आईपी सर्व भाषांमध्ये उपलब्ध आहे पहा मायइप मुख्यपृष्ठ भाषा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/diwali-news-news/writer-and-great-depression-1049434/", "date_download": "2020-08-07T22:29:22Z", "digest": "sha1:IA7S3TXONXQGTPI62DUJQJH5LKWOAJ6C", "length": 70167, "nlines": 249, "source_domain": "www.loksatta.com", "title": "लेखक आणि ग्रेट डिप्रेशन! | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nशार्कच्या पिल्लांच्या मासेमारीत वाढ\nसागरी किनारा मार्गचा भराव सुरक्षित\nदिवाळी अंक २०१४ »\nलेखक आणि ग्रेट डिप्रेशन\nलेखक आणि ग्रेट डिप्रेशन\nजागतिक मंदीमुळे चहुबाजूंनी आर्थिक संकटांनी घेरलेल्या, हलाखीचे दिवस कंठणाऱ्या, पण कणखरपणे स्वत:चे इमान जपत नशिबाशी दोन हात करणाऱ्या एका स्वाभिमानी लेखकाची हृद्य कहाणी..\nजागतिक मंदीमुळे चहुबाजूंनी आर्थिक संकटांनी घेरलेल्या, हलाखीचे दिवस कंठणाऱ्या, पण कणखरपणे स्वत:चे इमान जपत नशिबाशी दोन हात करणाऱ्या एका स्वाभिमानी लेखकाची हृद्य कहाणी..\n२८ ऑक्टोबर १९२९ रोजी अमेरिकन कथाकार कॉनराड रिक्टर नेहमीप्रमाणे रात्री बातम्या ऐकत बसला होता. अचानक त्याने ती वार्ता ऐकली आणि त्याचा आपल्या कानांवर विश्वासच बसेना. पण रेडिओ सांगतो आहे ते असत्य कसे असू शकेल शिवाय, वाईट बातम्या या सत्यच असतात, हा त्याचा आजवरचा अनुभव होता. ही बातमी जितकी अनपेक्षित होती, तितकीच ती अतिशय भीषण होती. अमेरिकन शेअरबाजार एका दिवसात १३ टक्क्यांनी घसरला होता. असे आजवर कधीच झाल्याचे त्याला आठवत नव्हते. पण ही केवळ बातमी नव्हती; तर रिक्टरचा वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ दोन्हींवर फार मोठा परिणाम करणारी ही घटना होती, हे त्याच्या ध्यानात आले होते. आणि म्हणूनच तो हादरला होता. त्या दिवशी रात्री उशिरापर्यंत तो हिशेब करीत जागा होता. आणि त्या आकडय़ांनी त्याच्यासमोर जे चित्र उभे केले ते पाहून त्याला नंतर रात्रभर झोपच आली नाही. त्याची आजवरची सारी कमाई क्षणार्धात कापरासारखी उडून गेली होती आणि तो जवळजवळ निष्कांचन बनला होता. तो पुन: पुन्हा हिशेब करीत होता, पण उत्तर मात्र प्रत्येक वेळी एकच येत होते.. शून्य शिवाय, वाईट बातम्या या सत्यच असतात, हा त्याचा आजवरचा अनुभव होता. ही बातमी जितकी अनपेक्षित होती, तितकीच ती अतिशय भीषण होती. अमेरिकन शेअरबाजार एका दिवसात १��� टक्क्यांनी घसरला होता. असे आजवर कधीच झाल्याचे त्याला आठवत नव्हते. पण ही केवळ बातमी नव्हती; तर रिक्टरचा वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ दोन्हींवर फार मोठा परिणाम करणारी ही घटना होती, हे त्याच्या ध्यानात आले होते. आणि म्हणूनच तो हादरला होता. त्या दिवशी रात्री उशिरापर्यंत तो हिशेब करीत जागा होता. आणि त्या आकडय़ांनी त्याच्यासमोर जे चित्र उभे केले ते पाहून त्याला नंतर रात्रभर झोपच आली नाही. त्याची आजवरची सारी कमाई क्षणार्धात कापरासारखी उडून गेली होती आणि तो जवळजवळ निष्कांचन बनला होता. तो पुन: पुन्हा हिशेब करीत होता, पण उत्तर मात्र प्रत्येक वेळी एकच येत होते.. शून्य काल त्याच्या गुंतवणुकीची किंमत द्द्र ३०,००० एवढी होती आणि आज तिचे मूल्य केवळ द्द्र १५,००० इतकेच उरले होते. आणि या शेअर्सच्या तारणावरच त्याने बँकेकडून सुमारे द्द्र १५,००० इतके कर्ज काढले होते. याचा अर्थ त्याचा खिसा पूर्णपणे रिकामा झाला होता. उद्या बँकेने कर्जापोटी हे शेअर जर विकायला काढले तर.. काल त्याच्या गुंतवणुकीची किंमत द्द्र ३०,००० एवढी होती आणि आज तिचे मूल्य केवळ द्द्र १५,००० इतकेच उरले होते. आणि या शेअर्सच्या तारणावरच त्याने बँकेकडून सुमारे द्द्र १५,००० इतके कर्ज काढले होते. याचा अर्थ त्याचा खिसा पूर्णपणे रिकामा झाला होता. उद्या बँकेने कर्जापोटी हे शेअर जर विकायला काढले तर.. नुसत्या कल्पनेनेच त्याच्या मनाचा थरकाप उडाला. सकाळपर्यंत तो विचार करीत होता. आणि विचार करता करता त्याच्या नजरेसमोर आपल्या आजवरच्या ३९ वर्षांच्या आयुष्याचा लेखाजोखा उलगडत होता..\nकॉनराड रिक्टरचे वडील धर्मगुरू होते आणि मुलानेही तो पेशा स्वीकारावा अशी त्यांची इच्छा होती. पण कॉनराडला धर्मगुरू मुळीच व्हायचे नव्हते. या पेशामुळे वडिलांना सदैव आर्थिक विवंचनांचा सामना करावा लागत होता, हे त्याने पाहिले होते. वडिलांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे त्याला कॉलेज शिक्षण घेता आले नाही. तरुणपणीच त्याच्या मनात लेखक होण्याची महत्त्वाकांक्षा निर्माण झाली. जगण्यासाठी त्याने अनेक कामे केली, अनेक व्यवसाय करून पाहिले, पण त्याचे मन कोठेच रमले नाही. सुदैवाने त्याने लिहिलेली दुसरीच कथा ‘Brothers Of No Kin’ ही अतिशय गाजली. तिला त्यावर्षीचा सर्वोत्तम कथेचा पुरस्कार मिळाला. त्यामुळे आता त्याने कथालेखनावरच सारे लक्ष केंद्रित केले. मात्र, यानंतर त्याला अपेक्षित असलेले यश मिळाले नाही. दरम्यान, त्याचे लग्न झाले. एक मुलगी झाली. पण कथालेखनातून मिळणारे उत्पन्न फार तुटपुंजे होते. त्यातच त्याच्या पत्नीला क्षयाची बाधा झाली. तिच्या औषधोपचारासाठी खूप पैसा लागू लागला. लेखनाला पूरक म्हणून त्याने स्वत:चा प्रकाशन व्यवसाय सुरू केला. १९२४ साली त्याचा पहिला कथासंग्रह प्रकाशित झाला आणि त्याचे उत्तम स्वागत झाले. मग मात्र गाडे थोडे रुळावर आल्यासारखे वाटू लागले.\nअमेरिकेत त्याकाळी कथा प्रकाशित करणाऱ्या मासिकांचे दोन गट होते. बहुसंख्य मासिके लोकानुरंजन करणाऱ्या कथा छापत. रहस्यकथांना अथवा वेगवान ‘वेस्टर्न’ कथांना जास्त मागणी होती. अशा कथांमधील पात्रे ठरावीक पद्धतीने वागत, घटना ठरावीक पद्धतीच्या असत, योगायोगांची भरमार असे आणि वाचकांना हवा असलेला मेलोड्रामा त्यात ठासून भरलेला असे. गंभीर आशय असलेल्या, कलात्मक, दर्जेदार कथा छापणारी ‘Saturday Evening Post’सारखी मासिके अगदी हाताच्या बोटांवर मोजण्याएवढी अल्प होती आणि तिथे स्पर्धाही खूप होती. त्यामुळे नाइलाजाने कॉनराडला चटपटीत, रंजक कथा लिहाव्या लागत. अशी तडजोड त्याला मुळीच पटत नसे; पण ती करण्यावाचून पर्याय नव्हता. कारण उदरनिर्वाहासाठी लागणारे पैसे मिळविण्याचे त्याचे लेखन हे एकमेव साधन होते. काही काळ दोन्ही प्रकारच्या कथांचा समन्वय करून लिहिण्याचा त्याने प्रयत्न केला, पण तो दोन्हीकडील संपादकांना रुचला नाही. या काळातील त्याची या प्रकारची एक कथा सात मासिकांनी नाकारली. साभार परत येणाऱ्या कथांचे प्रमाण वाढले. लेखन हे व्यवसाय म्हणून किती बेभरवशाचे आहे, हे त्याला चांगलेच कळले.\n१९२७ च्या सुमारास त्याच्या पत्नीची- हार्वीनाची प्रकृती खूप ढासळली. डॉक्टरांनी तिला Sahara Lake या गावी क्षयाच्या खास इस्पितळात ठेवण्यास सांगितले. तिथे राहून प्रकाशन व्यवसाय चालू ठेवणे शक्य नव्हते, म्हणून नाइलाजाने रिक्टरने तो विकून टाकला. या व्यवहारात त्याला बरेच आर्थिक नुकसान झाले. पण ते सहन करणे भाग होते. त्याने आपले घरही विकले आणि पत्नीला व अकरा वर्षांच्या व्हीनाला घेऊन तो Sahara Lake येथे येऊन राहिला. सगळी मालमत्ता विकल्यानंतर त्याच्याजवळ सुमारे\nद्द्र १८,००० उरले होते. बराचसा विचार करून त्याने ही रक्कम शेअर्स आणि बाँड्समध्ये गुंतविली. विकत घेतलेले शेअर्स बँकेत गहाण ठेवून त्यावर कर्ज उचलले आणि त्या रकमेचे पुन्हा शेअर्स घेतले. बँकेच्या कर्जावरील ८ % व्याजापेक्षा शेअरमधील गुंतवणुकीतून अधिक परतावा मिळेल अशी त्याची अपेक्षा होती. योजना अशी होती की, येणाऱ्या उत्पन्नातून घरखर्च निघावा आणि लेखनातून पत्नीच्या आजारपणाचा खर्च भागला जावा. मात्र, Sahara Lake चे वातावरण रिक्टरला आवडले नाही. इथल्यापेक्षा आल्बुकर्क येथे क्षयावर चांगले उपचार होतात आणि तेथील हवामानही अधिक चांगले आहे असे त्याने कुणाकडून तरी ऐकले व तो पत्नी आणि मुलीला घेऊन तेथे गेला. जाण्याच्या आदल्या दिवशी त्याने आपल्या डायरीत लिहिले, ‘We go tomorrow to New Maxico. I pray, we may have a little home, a little work and a little rest’\n’ पण त्याचे हे लहानसे मागणेही नियतीला मंजूर नव्हते. थोडेफार स्थिरस्थावर होते आहे असे वाटत असतानाच आता हा शेअर बाजार कोसळला होता..\nकॉनराड रिक्टर रात्रभर विचार करीत होता. एवढी आणीबाणीची परिस्थिती त्याच्यावर केव्हाच ओढवली नव्हती. आज त्याचे वय ३९ वर्षे होते. कुटुंबात आजारी पत्नी आणि लहान मुलगी होती. जवळ कसलीच मालमत्ता शिल्लक उरलेली नव्हती. शेअर्स बँकेत ठेवून त्यावर कर्ज घेतले होते, पण त्यांचे मूल्य निम्मे झाल्यामुळे जर उद्या ते बँकेने विकून टाकले तर तो कफल्लकच होणार होता. नियमित उत्पन्नाचे काहीही साधन हाती नव्हते. चारही बाजूंनी कोंडी झाल्यासारखे त्याला वाटू लागले. तशात आर्थिक मंदी सुरू झाल्यामुळे अनेक मासिकांनी लेखकांना द्यावयाचा मोबदला कमी केला होता.\nतसा १९२८ सालीच मंदीने चोरपावलांनी अमेरिकेत प्रवेश केला होता. पण त्याची परिणती एवढी भीषण होईल याची कुणालाच कल्पना नव्हती. सामान्य नागरिक तर सोडाच; पण मोठमोठे अर्थतज्ज्ञसुद्धा चकित झाले होते. १९२३ च्या जानेवारीपासून अमेरिकेत उत्पादन कमी कमी होण्यास सुरुवात झाली होती. ऑगस्ट १९२९\nपर्यंत ते वीस टक्क्यांनी खाली आले. २८ ऑक्टोबर रोजी अचानक शेअर बाजाराचा निर्देशांक १३ टक्क्यांनी घसरला आणि मग मात्र सर्वत्र घबराट उडाली. दुसऱ्या दिवशी रिक्टर बँकेत गेला तेव्हा तेथे लोकांच्या रांगा लागल्याचे दृश्य त्याला दिसले. त्याच्यासारखे हजारो (आणि देशभरात लाखो) गुंतवणूकदार घाबरून या परिस्थितीतून काहीतरी मार्ग काढण्याचा प्रयत्न करीत होते. रिक्टरसमोर दोन पर्याय होते. पहिला : बँक ज्या किमतीला शेअर्स विकून टाक���ल ती मान्य करणे. दुसरा : घेतलेल्या कर्जावरील व्याज भरण्याची हमी बँकेला देणे आणि गुंतवणूक चालू ठेवणे. रिक्टरने दुसरा पर्याय निवडला. असंख्य लोकांप्रमाणे त्यालाही वाटत होते की, हे संकट तात्पुरते आहे, काही काळात पुन्हा बाजार वधारेल. पुन्हा आपल्या शेअर्सना भाव येईल. त्याने आपल्या विमा पॉलिसीज् गहाण ठेवून त्यावर कर्ज काढण्याचे ठरविले व तसा प्रस्ताव बँकेला दिला. बँकेने प्रथम तो नाकारला; पण रिक्टरची पत चांगली असल्यामुळे नंतर त्यांनी तो मान्य केला. या कर्जाची बरीच मोठी रक्कम तो शेअर्सवरील कर्जाचे व्याज फेडण्यात उपयोगात आणणार होता.\nमात्र आता यापुढे उदरनिर्वाह कसा चालविणार पत्नीची शुश्रूषा, मुलीचे शिक्षण यासाठी पैसे कोठून आणणार पत्नीची शुश्रूषा, मुलीचे शिक्षण यासाठी पैसे कोठून आणणार इतर सर्व मार्ग खुंटले होते. आणि आपले कुटुंबीय आणि मित्र यांच्याकडे मदतीची याचना करणे, एवढाच एक मार्ग त्याच्यासमोर शिल्लक उरला होता. त्याच्यासारख्या स्वाभिमानी माणसाला अशी याचना करणे अत्यंत अपमानास्पद वाटत होते; पण दुसरा पर्यायच नव्हता. त्या दिवशी घरी आल्यावर रिक्टरने आपले वडील, दोन भाऊ, मेव्हणा आणि एक मित्र यांना पत्रे लिहिली. आजच्या या संकटासाठी तो परिस्थितीपेक्षा स्वत:लाच जास्त दोषी समजत होता. सारे पैसे शेअर्समध्ये गुंतविण्याचा निर्णय त्यानेच तर घेतला होता इतर सर्व मार्ग खुंटले होते. आणि आपले कुटुंबीय आणि मित्र यांच्याकडे मदतीची याचना करणे, एवढाच एक मार्ग त्याच्यासमोर शिल्लक उरला होता. त्याच्यासारख्या स्वाभिमानी माणसाला अशी याचना करणे अत्यंत अपमानास्पद वाटत होते; पण दुसरा पर्यायच नव्हता. त्या दिवशी घरी आल्यावर रिक्टरने आपले वडील, दोन भाऊ, मेव्हणा आणि एक मित्र यांना पत्रे लिहिली. आजच्या या संकटासाठी तो परिस्थितीपेक्षा स्वत:लाच जास्त दोषी समजत होता. सारे पैसे शेअर्समध्ये गुंतविण्याचा निर्णय त्यानेच तर घेतला होता सारासार विचार न करता आपण हा जुगार खेळलो, ही भावना त्याच्या मनाला खूप लागून राहिली होती. प्रत्येकाला लिहिलेल्या पत्रात पुन्हा पुन्हा तेच मांडताना त्याच्या मनाला असंख्य यातना होत होत्या. या साऱ्यांनी तातडीने आपल्या परीने रिक्टरला जेवढी शक्य असेल तेवढी मदत केली. काही काळ जगण्यापुरते पैसे त्याच्याजवळ जमा झाले. पण त्याचवेळी ���णखीन एक संकट त्याच्यासमोर येऊन उभे ठाकले.\nहार्वीनाची प्रकृती इतकी खालावली, की तिचा जीव वाचविण्यासाठी डॉक्टरांना तीन वेळा तिचे ऑपरेशन करावे लागले. अनपेक्षित असा खूप मोठा खर्च करावा लागला. एक आठवडाभर ती मृत्यूशी झुंज देत होती. ती यातून आता वाचेल असे रिक्टरलाच काय, पण डॉक्टरांनाही वाटत नव्हते. मात्र, जबरदस्त इच्छाशक्तीमुळे ती वाचली. पुढे यासंदर्भात बोलताना ती एकदा म्हणाली, ‘माझ्या नवऱ्याला आणि माझ्या मुलीला अशा संकटात सोडून मी कशी जाऊ शकले असते\nआतापर्यंतचे या कुटुंबाचे आयुष्य काही अगदी सुखात गेलेले नव्हते; पण आता मात्र पदोपदी वेगवेगळे काटकसरीचे मार्ग शोधून काढत जगणे त्यांना भाग पडले. त्यांनी पैसे वाचविण्यासाठी पहिल्यापेक्षा लहान घर भाडय़ाने घेतले. बायको आजारी असल्यामुळे तिची शुश्रूषा आणि घरकाम यातच रिक्टरचा सगळा दिवस जात असे. कामासाठी नोकर वगैरे ठेवण्याची कल्पनाही त्याला करता येत नव्हती. लेखनासाठी पूर्वीइतका वेळ देणे त्याला जमेना. परंतु लिहिणे तर अत्यावश्यकच होते. रात्री खूप उशिरापर्यंत बसून तो लिहीत असे. या काळात रिक्टरने ठरविले : ऐंशी टक्के लेखन असेच करायचे- जे विकले जाईल. त्याचा दर्जा, गुणवत्ता वगैरे काही पाहावयाचे नाही. ‘मागणी तसा पुरवठा’ हे ध्येय समोर ठेवायचे. हे ठरवणे सोपे होते, प्रत्यक्षात आणणे मात्र अत्यंत अवघड होते. दिवसामागून दिवस जे आपल्याला मुळीच करावयाचे नाही ते करीत राहताना रिक्टर शरीराने व मनाने थकून जात असे. आपण पैशांसाठी लिहितो आहोत, ही गोष्ट त्याच्या कलावंत मनाला क्लेश देणारी होती. या सुमारास त्याने एकदा डायरीत लिहिले, ‘I am like a ship that is slowly but steadily being sunk. I seem drunk with the sense of tragedy and defeat.’\nएकीकडे लेखनासाठी वेळ कमी पडत होता आणि दुसरीकडे लिहिलेल्या कथांना विकत घेणारी मासिके कमी होत चालली होती. फेब्रुवारी १९३० पर्यंत रिक्टरने आठ कथा लिहिल्या आणि आपल्या एजंटला पाठविल्या होत्या. मार्चपर्यंत त्याची एकही कथा विकली गेली नाही. घरात फक्त काही पेन्स शिल्लक राहिल्या होत्या. या काळातील एक आठवण रिक्टरने २३ जून १९३० च्या डायरीत नोंदून ठेवली आहे. जुने कागद चाळताना त्याला अचानक एका बँकेचे पासबुक सापडले. त्यात एक डॉलर बारा पेन्स रक्कम शिल्लक होती. रिक्टरला जणू घबाड सापडल्याचा आनंद झाला. त्याने लगेचच बँकेतून एक डॉलर काढला आणि त्या रकमे���ून एक मोठा ब्रेड, एक पौंड बटर आणि बारा अंडी विकत आणली. रिक्टरने लिहिलंय, ‘त्या रात्री जेवताना व्हीनीने आयुष्यात प्रथमच- बाबा, मला ब्रेडचा आणखीन एक तुकडा द्याल का, असे विचारले आणि माझ्या हृदयात कळ उठली.’\n२६ जूनला त्याने लिहिलंय- ‘कितीतरी दिवसांत घरी मांस आणलेले नाही.’\n१८ जुलैची नोंद अशी- ‘मी खूप थकलो आहे.’\n१७ सप्टेंबरची नोंद- ‘हातात तेरा हस्तलिखिते आहेत, एकही स्वीकारले गेलेले नाही.’\n३१ ऑक्टोबरची नोंद- ‘कोळसा, वीज, दूध.. कशासाठीच हातात पैसा नाही.’\nया साऱ्या ताणांचा परिणाम रिक्टरच्या शरीरावर होणेही स्वाभाविक होते. त्याला अधूनमधून सारखा ताप येऊ लागला. पण आजारी पडून त्याला परवडण्यासारखे नव्हते. मात्र, आपले आजारपण वाढले तर काय होईल, ही आणखी एक काळजी त्याचं मन पोखरू लागली. सततच्या चिंतेतून काही काळ तरी सुटण्याचा एकच मार्ग त्याच्याजवळ होता. आठवडय़ातून दोन-तीनदा तो शहरापासून दूरवर जंगलात फिरायला जाई. आजूबाजूचे ते वसंतवैभव पाहताना त्याला साऱ्या विवंचनांचा विसर पडे. यासंदर्भात त्याने डायरीत नोंद केली आहे- ‘इतका सुंदर वसंत ऋतू मी कधीच पाहिला नाही.’\nहार्वीनाची प्रकृती ढासळतच चालली होती. ती या आजारातून बरी होईल अशी आशा आता रिक्टरला वाटत नव्हती. तिला स्वत:लाही तसेच वाटू लागले होते. पाच वर्षांपूर्वी ते पाईन ट्री फार्मवर राहत. त्या ठिकाणी व्यतीत केलेले सुंदर, सुखाचे दिवस तिला आठवत. एकदा ती रिक्टरला म्हणाली, ‘पाईन ट्री फार्ममधील थोडीशी माती घेऊन ये. मी मेल्यानंतर माझ्या अंगाखाली व अंगावर ती माती थोडी थोडी पसरून दे.’\nऑक्टोबर १९३० मध्ये रिक्टरने गेल्या एक वर्षांचा हिशेब मांडला तेव्हा त्याच्या ध्यानात आले की, त्याच्या\nशेअर्सचे मूल्य तर वाढले नव्हतेच, उलट त्याचे कर्ज द्द्र २५०० इतके फुगले होते आणि बचत खात्यात फक्त द्द्र २० एवढीच रक्कम शिल्लक होती. पुन्हा एकदा मित्र व नातलगांकडून पैसे उधार मागण्याशिवाय पर्याय नव्हता. पुन्हा एकदा तोच जीवघेणा मन:स्ताप पण त्याच्या जवळच्यांनी आताही त्याला साथ दिली. चारजणांनी मिळून त्याला द्द्र २००० उसने दिले. (रिक्टरने मात्र या रकमेची कर्ज म्हणूनच नोंद केली आणि ते व्याजासह फेडायचे आहे, असेही नोंदवून ठेवले.) या रकमेतून त्याने बँकेचे कर्ज कमी केले. अशा आर्थिक कसरतींत तो इतका गुंतला होता, की पुढे काय करावे, हेच त्याला सुचेना. या सापळ्यातून बाहेर पडण्याचा मार्ग त्याने अनेकांना पत्रे लिहून विचारला. त्यापैकी एक पत्र तर अतिशय हृदयस्पर्शी आहे. त्याने लिहिले होते.. ‘गेल्या एक वर्षांपासून आयुष्य म्हणजे एक जिवंतपणीचा नरक बनले आहे. मला माझ्या पत्नीची शुश्रूषा करावी लागते आहे याबद्दल माझी तक्रार नाही. ती आनंदाचीच गोष्ट आहे. पण ही चिंता, ही भीती आणि आपल्या चुकांबद्दलची खंत माझे मन पोखरते आहे. आज जेव्हा मी बँकेतून घरी आलो तेव्हा मला दिसले की, हार्वीना गुडघे टेकवून परमेश्वराची प्रार्थना करीत होती. तिला वाटते आहे की, माझ्या त्रासाचे सर्वात मोठे कारण तीच आहे. आम्हा दोघांनाही स्वत:च्या त्रासाबद्दल दु:ख नाही; इतरांच्या त्रासाचे आम्ही कारण बनतो आहोत, याचे दु:ख आहे..\nमला मार्गदर्शन करण्याची तुमच्यावर जबाबदारी आहे असे मला मुळीच सुचवायचे नाही. पण कधी कधी आपली शक्ती संपते, आपण स्वत:ला असहाय समजू लागतो. अशावेळी आंधळेपणाने आपण एखाद्या सशक्त हाताचा आधार शोधू लागतो. आजच्याएवढी मित्राची व मार्गदर्शकाची गरज मला कधीच भासली नव्हती.’\nया सुमाराची त्याच्या डायरीतील ही नोंद : ‘मी बाहेर फिरावयास जातो आणि मला आश्चर्य वाटते की, आकाशात सूर्य तळपतो आहे, मी अजून जमिनीवर उभा आहे. मी चालू शकतो. निदान एवढे तरी मी करू शकतो.’\n१९३० सालचा ख्रिसमस आला, पण तो गतवर्षीच्या ख्रिसमसपेक्षा वेगळा नव्हता. या वर्षी ख्रिसमस भेट म्हणून रिक्टरच्या वडिलांकडून आणि दोघा भावांकडून प्रत्येकी द्द्र ५० आले. रिक्टरने ते आणीबाणीच्या वेळी वापरण्यासाठी म्हणून बाजूला ठेवले. वर्षांच्या शेवटी रिक्टरने हिशेब केला. या वर्षी लेखनातून त्याला द्द्र ३७०० मिळाले होते. (ही रक्कम त्याच्या रोजच्या खर्चाची कशीबशी तोंडमिळवणी करणारी होती.) सार्वत्रिक मंदीचे परिणाम साहित्य व्यवहारावरही झाले होते. कथांची मागणी कमी झाली होती, कारण मासिकांना मिळणाऱ्या जाहिराती कमी झाल्या होत्या. ‘Saturday Evening Post’सारख्या मातब्बर मासिकाने आपली\nपृष्ठसंख्या २१० वरून १०२ वर आणली होती. पुढला काळही बेभरवशाचा होता. फक्त एकच गोष्ट काहीशी समाधान देणारी होती. हार्वीनाच्या प्रकृतीला असलेला धोका टळला होता आणि ती आता सुधारत होती.\nहे समाधान मनात घेऊनच रिक्टर नव्या वर्षांला सामोरा गेला. वर्षांच्या सुरुवातीस रिक्टरने एक नवे वेळापत्रक स्वत:साठी ���खून घेतले. सोमवार ते शुक्रवार एक कथा लिहावयाची, शनिवारी ती टाईप करायची व पाठवायची आणि रविवारी पूर्ण दिवस पत्नीसाठी व मुलीसाठी द्यायचा, घरकाम करायचे. चार कथांपैकी तीन कथा लोकप्रिय मासिकांसाठी लिहावयाच्या आणि एक दर्जेदार मासिकासाठी. गेल्या कित्येक वर्षांपासून तो नियमितपणे वेगवेगळ्या डायऱ्यांत सुचलेल्या, ऐकलेल्या कथाकल्पना लिहून ठेवीत होता. आता त्या त्याने पुन्हा चाळल्या. नव्याने त्यांच्यावर टिपणे तयार केली. आपल्या एजंटशी व प्रकाशकांशी नव्या जोमाने पत्रव्यवहार सुरू केला. यानंतर त्याने प्रापंचिक गरजांची एक यादी तयार केली. त्याच्याजवळ एकच सूट होता. तोही खूप जुना झाला होता. पण आणखी एखाद् वर्ष तरी नवा सूट घेणे शक्य नव्हते. त्याने तो विचार मागे टाकला. व्हीनासाठी कपडे शिवायचे होते. व्हीनाच्या आत्याने तिच्याजवळचे काही कपडे व्हीनाला दिले, ते कापून मुलीसाठी हार्वीनाने ड्रेस बनविले.\nअमेरिकेतली आर्थिक मंदी (Great Depression) कमी होण्याची लक्षणे दिसत नव्हती. उलट, अर्थव्यवस्था अधिकाधिक बिघडतच चालली होती. बँका बंद होऊ लागल्या होत्या. नवे रोजगार निघत नव्हते. जुने कारखाने बंद होत होते. शेतीमालाचे भाव घसरत चालले होते. असंख्य माणसे बेघर झाली होती. जगभर मंदीची लाट आली होती. जर्मनी आणि ऑस्ट्रियामधील अनेक बँकांचे दिवाळे निघाले होते. रिक्टरसारख्याच अडचणीत आलेल्या अनेक लोकांनी दिवाळखोरीचा पर्याय निवडला होता. पण रिक्टरच्या मानी स्वभावाला ते पटणारे नव्हते. काय होईल ते होवो, तो सारे कर्ज निश्चित फेडणार होता. मात्र, दिवस वरचेवर अधिकच कठीण होत चालले होते. १४ मार्च १९३१ च्या डायरीत त्याने नोंद केली- ‘जगण्यापुरते तरी मी लेखनावर मिळवू शकेन असे वाटत नाही.’ त्याच्या मनात काही कादंबऱ्यांचे विषय घोळत होते. त्या कादंबऱ्या आपल्याला समाधान देतील आणि विकल्याही जातील अशी त्याची खात्री होती. पण त्यांच्यासाठी वेळ देणे शक्य होत नव्हते. कारण कादंबरी लिहावयाची म्हणजे कथालेखन बाजूला ठेवावे लागले असते. विकल्या जातील अशा कथा लिहिणे, ही पहिली आवश्यकता होती. परत परत आपण जे लिहीत आहोत त्याबद्दल त्याच्या मनात तीव्र असमाधान तयार होऊ लागले होते. मात्र, लोकप्रिय कथा लिहिल्यामुळे त्याचा एक फायदाही झाला. या कथा त्याच्या उत्तम शिक्षक बनल्या. पुढे चालून त्याने यासंदर्भात क��ुली दिली आहे की, ‘या लोकप्रिय कथांच्या मदतीशिवाय मी दर्जेदार कथा लिहूच शकलो नसतो.’\n१९३२ साल उजाडले, पण रिक्टरच्या (आणि अमेरिकेच्याही) परिस्थितीत काही सुधारणा झाली नाही. मार्च १९३२ मध्ये ईस्टर ईव्हच्या निमित्ताने रिक्टरला वाटले की, खूप दिवसांत आपण पत्नीसाठी फुले आणली नाहीत. म्हणून तो बाजारात फुले आणण्यासाठी गेला. पण जवळ फक्त एक डॉलर होता. आणि त्या रकमेत त्याला काहीच मिळाले नाही. परत आल्यावर त्याने जेव्हा हे आपल्या पत्नीला सांगितले तेव्हा ती म्हणाली, ‘त्यापेक्षा माझ्यासाठी थोडे बीफ आणले तर बरे होईल) परिस्थितीत काही सुधारणा झाली नाही. मार्च १९३२ मध्ये ईस्टर ईव्हच्या निमित्ताने रिक्टरला वाटले की, खूप दिवसांत आपण पत्नीसाठी फुले आणली नाहीत. म्हणून तो बाजारात फुले आणण्यासाठी गेला. पण जवळ फक्त एक डॉलर होता. आणि त्या रकमेत त्याला काहीच मिळाले नाही. परत आल्यावर त्याने जेव्हा हे आपल्या पत्नीला सांगितले तेव्हा ती म्हणाली, ‘त्यापेक्षा माझ्यासाठी थोडे बीफ आणले तर बरे होईल’ असे लहान लहान प्रसंगही रिक्टरच्या मनाला फार लागत. रूढ अर्थाने रिक्टरची परमेश्वरावर श्रद्धा नव्हती. पण विश्वाच्या रचनेविषयी, या पसाऱ्याविषयी त्याला फार कुतूहल होते. विश्वाच्या रचनेचे काही नियम आहेत का, घडणाऱ्या घटनांची काही कारणमीमांसा लावता येते का, नियम असतील तर ते स्पष्ट का दिसत नाहीत, जे घडते आहे त्याची संगती विचार करणाऱ्या\nमाणसालाही का लागत नाही, असे प्रश्न त्याला पडत. त्याने आपल्या परिस्थितीविषयी- ‘forgotten by God and man, or in disfavour of both…’ असे लिहून ठेवले आहे.\nया काळात अमेरिकन जनतेच्या मनात खदखदत असलेला असंतोष सार्वत्रिक निवडणुकांच्या निमित्ताने वर उफाळून आला. विद्यमान राष्ट्राध्यक्ष हूवर यांचा या निवडणुकीत जनतेने दणदणीत पराभव केला आणि रुझवेल्ट राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले. कॉनराड रिक्टरनेही रुझवेल्ट यांनाच मत दिले. डेमोक्रॅटिक उमेदवाराला त्याने आयुष्यात दिलेले हे एकमेव मत होते. ‘रिपब्लिकन पक्षाची माणसे संपत्तीने ऑक्टोपससारखी सुजली आहेत,’ असे एका पत्रात त्याने लिहिले होते. याच पत्रात तो पुढे लिहितो, ‘मात्र त्यांच्यावर विश्वास ठेवला, ही माझीच चूक झाली.’ रुझवेल्ट अध्यक्ष झाल्यावर त्यांनी आर्थिक मंदीच्या निवारणासाठी ठोस उपाय अमलात आणण्यास सुरुवात केली. त��यांच्या या कार्यक्रमास ‘न्यू डील’ असे नाव दिले गेले. वेगवेगळ्या क्षेत्रांतील प्रमुखांना एकत्र आणून त्यांनी आपसातील स्पर्धा टाळावी यासाठी त्यांनी त्यांच्यावर दबाव आणला. मालाच्या किमान किमती, मजुरांचे किमान पगार ठरविले गेले. याचा परिणाम लगेच जरी दिसून आला नाही तरी अर्थव्यवस्था अधिक ढासळणे थांबले.\n१९२९ ते १९३३ हा काळ अमेरिकेसाठी अत्यंत खडतर असा काळ ठरला. या काळात राष्ट्रीय उत्पादन ४५ टक्क्यांनी घटले. घरबांधणीचे प्रमाण ८० टक्क्यांनी कमी झाले. बेकारीचे प्रमाण ३ % वरून २५ % पर्यंत वाढले. जवळजवळ ११,००० बँका बंद झाल्या. ९० लक्ष बचत खाती बंद झाली. दहा लक्ष कुटुंबांना शेते विकावी लागली. २० लक्ष लोक बेघर झाले. अमेरिकेच्या इतिहासात प्रथमच बाहेरच्या देशांतून येणाऱ्या स्थलांतरितांपेक्षा बाहेर जाणाऱ्यांची संख्या वाढली.\n१९३२ च्या जानेवारीमध्ये रिक्टरने एक नवीन नोंदवही लिहावयास सुरुवात केली होती. या वहीच्या पहिल्या पानावर त्याने ठळकपणे ‘A Record Of Dreams, Signs, Etc. To Examine Later to See If Any Prove True…’ असे लिहून ठेवले होते. या वहीत तो आपली ‘स्वप्ने’ लिहून ठेवू लागला. पुढे अनेक वर्षे ही स्वप्ने कितपत पूर्ण झाली, याचा तो आढावा घ्यायचा, आणि नवीन स्वप्ने नोंदवायचा. मात्र, त्याच्या मनात भविष्याबद्दल एक अनामिक चिंताही निर्माण झाली होती. एकदा त्याने आपल्या डायरीत लिहिले, ‘एखाद्या गोष्टीची आशा मनात धरण्याचीही मला आजकाल भीती वाटू लागली आहे. वाटते की, माझे नशीब नेमके उलटे दान तर माझ्या पदरात टाकणार नाही ना\nमासिकांनी कथा स्वीकारणेच फक्त कमी केले नव्हते, तर लेखकांना देण्याचा मोबदलाही त्यांनी कमी केला होता. त्याकाळी शब्दसंख्येवर मोबदला दिला जात असल्यामुळे रिक्टरने आता दीर्घकथा लिहिण्यावर लक्ष केंद्रित केले. निराशा वाढली की अधूनमधून तो स्वत:लाच धीर देत असे. २४ ऑक्टोबर १९३३ ची त्याच्या डायरीतील नोंद अशी : ‘I repeat I can write stories that sell. I think I can write stories that sell. I believe I can write stories that sell.’ ‘I believe’ असे तीन-तीनदा लिहून तो स्वत:लाच धीर देत होता. अशीच एक दीर्घकथा मनात घोळत असताना त्याला जाणवले की, हा काही वेगळाच विषय आहे. इतर कथा लिहीत असतानाच तो त्या दीर्घकथेसाठी वेगळा वेळ काढण्याचा प्रयत्न करू लागला. ही कथा त्याच्या शेजारच्या एका स्त्रीच्या अनुभवावर आधारित होती. लिहीत असतानाच हे लेखन आपल्या आजवरच्या लेखनापेक्षा वेगळे आणि चांगले ठरेल असा विश्वासही त्याच्या मनात निर्माण झाला आणि त्यामुळे त्याला अधिकच हुरूप आला. ‘या कथेचे नाव त्याने ‘Early Marriage’ असे ठेवले.\nनुकतेच सतरावे वर्ष लागलेली नॅन्सी नावाची मुलगी आपल्या नियोजित पतीला भेटण्यासाठी सुमारे २०० मैलांचा खडतर आणि धोकादायक प्रवास कसा करते, याची ही वैशिष्टय़पूर्ण कहाणी होती. पश्चिम अमेरिकेतील १९ व्या शतकातील जनजीवनावर असंख्य वेस्टर्न कहाण्या लिहिल्या गेल्या आहेत. त्यांच्यात आता काही नावीन्य उरलेले नाही, हे रिक्टरला एव्हाना ठाऊक झाले होते. त्यामुळे या कथेच्या रचनेवर त्याने फार विचार केला. तिला त्याने अतिशय वेगळ्या रूपात सादर केले. पुढे आपल्या या प्रयत्नाविषयी त्याने लिहिले, ‘मी एक नवा point of view शोधून काढला. यापूर्वीच्या ‘western’ कथा बव्हंशी पुरुषांच्या दृष्टिकोनातून लिहिल्या जात. त्याशिवाय त्यात आवश्यक तो राकटपणा येत नाही असे लेखकांना वाटे. मी प्रथमच या कथा स्त्रियांच्या दृष्टिकोनातून लिहावयास सुरुवात केली. त्यामुळे आजवर जे विश्व वाचकाला ज्ञात होते, अतिपरिचयाचे झाले होते, त्याची अनोळखी बाजू त्यांच्या ध्यानात आली. यामुळे त्या कथा फक्त साहसकथा न बनता त्यांना मानवी भावनांचे अधिष्ठान मिळाले.’\n१६ फेब्रुवारी १९३४ हा रिक्टरच्या आयुष्यातील एक संस्मरणीय दिवस होता. या दिवसाबद्दल त्याने आपल्या डायरीत सविस्तर लिहून ठेवले आहे. या दिवशी पहाटेच्या टपालाने रिक्टरने पाठविलेल्या तीन कथा परत आल्या. रिक्टर इतका उदास झाला, की दुपारभर त्याने काहीच लिहिले नाही. आपण पूर्णपणे अपयशी ठरलो\nआहोत, अशी कबुली त्याने पत्नीजवळ दिली. निराश होऊन तो टेबलाजवळ बसलेला असताना त्याला दारावरची घंटी ऐकू आली. त्याने उठून पाहिले- दारात पोस्टमन उभा होता आणि त्याच्या हातात तारेचा कागद होता. धडधडत्या हृदयाने त्याने ते पाकीट फोडले. त्याच्या एजंटने ती तार पाठविली होती आणि Saturday Evening Post ने त्याची ‘Early Marriage’ ही कथा स्वीकारल्याचे कळविले होते. रिक्टरच्या भावना अनावर झाल्या. त्याने लिहिले आहे, ‘माझ्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. माझ्यावर यापूर्वी कधीच एखाद्या गोष्टीचा एवढा परिणाम झाला नव्हता. भविष्य किती खडतर आहे, हे मला जणू कळून चुकले होते. पूर्वी जेव्हा माझी एखादी कथा विकली जायची तेव्हा मला वाटायचे, आपले कष्टाचे दिवस संपत आहेत. पण आता मला जाणवले की, कथेची स्वीकृती हा एक चमत्कार आहे. आणि तो पुन्हा पुन्हा घडणे अशक्य आहे. या जाणिवेने मला उदास बनविले. मग मात्र मला माझ्यासारख्या अनेक लेखकांची आठवण झाली- ज्यांना अशी तार यावयास हवी..’\nरिक्टरला असे वाटणे स्वाभाविक होते. पण ही तार हा नियतीचा एक शुभसंकेत होता. येथून पुढे- वयाच्या ४५ व्या वर्षी त्याचे दिवस पालटण्यास सुरुवात झाली. यानंतर त्याचे ‘Post’शी घनिष्ठ नाते निर्माण झाले. इतके, की पुढली अनेक वर्षे त्याने जे जे साहित्य पाठविले ते ‘Post’ने स्वीकारले. १९३६ साली त्याचा ‘Early American’ हा दुसरा कथासंग्रह प्रकाशित झाला. त्याचे फार चांगले स्वागत झाले.\n१९३७ साली त्याची ‘Sea Of Grass’ ही कादंबरी प्रकाशित झाली आणि\nएक उत्तम कादंबरीकार अशी त्याची ओळख निर्माण झाली. येथून पुढे त्याच्या यशाची कमान उंचावतच गेली. यानंतर आपल्या या कहाणीच्या संदर्भात केवळ दोन महत्त्वाच्या नोंदी करणे उरले आहे. ‘Sea Of Grass’ या कादंबरीवर चित्रपट काढण्यासाठी टॅट या प्रख्यात कंपनीने रिक्टरला\nद्द्र १५,००० दिले. ज्या दिवशी ही रक्कम रिक्टरच्या हातात पडली, त्या दिवशीच त्याने आपल्या साऱ्या देणेकऱ्यांचा हिशेब केला. कसलीही सवलत न घेता त्याने लोकांकडून घेतलेल्या सर्व रकमेची परतफेड केली.\nत्याच्या सासऱ्यांनी वाढदिवस किंवा सणाच्या निमित्ताने भेट म्हणून पाठविलेल्या रकमाही त्याने व्याजासह परत केल्या. त्याच्या वडिलांनी आणि भावांनी पाठविलेल्या रकमा आणि त्यावरचे व्याजदेखील त्यांची नाराजी पत्करून त्याने परत केले. एवढेच नव्हे तर त्याच्या बँकेने एकरकमी परतफेड केल्याबद्दल व्याजाच्या दरात सूट देऊ केली, तीदेखील त्याने घेतली नाही. त्याने ८ % व्याजाने कर्ज घेतले होते व त्याच दराने ते परत करण्याचा त्याने आग्रह धरला. खूप वर्षांनी रिक्टरने त्याच्या वडिलांच्या जीवनावर एक कादंबरी लिहिली आणि तिचे नाव ‘A Simple Honorable Man’ असे ठेवले. हे विशेषण त्यालादेखील तंतोतंत लागू होते.\nरिक्टरचे नष्टचर्य संपले आणि योगायोगाची गोष्ट म्हणजे त्यासुमारासच अमेरिकेतली मंदीही संपुष्टात आली. १९३७ साली अमेरिकन अर्थव्यवस्था पुन्हा पूर्वपदावर आली होती. १९४० साली अमेरिकेने दुसऱ्या महायुद्धात उडी घेतली. सैन्यात १७ दशलक्ष जवानांची भरती केली गेल्यामुळे बेकारी संपली. उत्पादन मोठय़ा प्रमाणावर वाढले आणि राष्ट्राची भर��राट होण्यास सुरुवात झाली.\n१९४० साली आलेल्या रिक्टरच्या ‘The Trees’ या कादंबरीला सोसायटीज ऑफ लायब्ररीजचे सुवर्णपदक मिळाले. नंतर त्याने लिहिलेल्या अनेक कादंबऱ्या समीक्षकांनी नावाजल्या आणि त्या लोकप्रियही ठरल्या. ‘The Town’ला पुलित्झर पारितोषिक मिळाले, तर ‘Waters Of Kronos’ या कादंबरीला National Book Award मिळाले. या पुस्तकांनी रिक्टरला श्रेष्ठ कादंबरीकार म्हणून नावलौकिक तर मिळवून दिलाच; पण आर्थिक स्थैर्यही दिले. पण ती पुढची गोष्ट आहे. लेखकाने मंदीशी दिलेल्या लढय़ाची कहाणी इथे संपली.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nओपिऑइड औषधांचे सेवन नैराश्याला कारणीभूत\nस्मार्टफोनवरील ई-मेल वापराने नैराश्याचा धोका\nकामाच्या ठिकाणी असलेल्या तणावांचा कार्यक्षमतेवर परिणाम\nभारतात मानसिक आजारांचे प्रमाण वाढणार..\nसुशांतच्या मृत्यूपूर्वी काही दिवस आधी रियाने मुंबईत घेतले दोन आलिशान फ्लॅट्स\nश्रुती मोदी आहे तरी कोण सुशांतच्या मृत्यूप्रकरणी CBI ने तिच्या विरोधात दाखल केला गुन्हा\nसुशांत सिंहच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे देण्यास रिया चक्रवर्तीचा विरोध, म्हणाली...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल शंकुतला देवींनी मृत्यूआधी केलेली 'ती' भविष्यवाणी ठरली खरी\nसोनू सूदच्या मदतीचा ओघ कायम; रशियात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना केलं एअरलिफ्ट\nराज्यातील ग्रामीण भागांमधील करोना प्रादुर्भाव चिंताजनक\nकंपनी सेक्रेटरी प्रवेश परीक्षा ऑनलाइन\nदेशात २४ तासांत ६२,५३८ रुग्ण\nमुंबईतील ७७ टक्के रुग्ण करोनामुक्त\nमशिदीच्या पायाभरणीस जाणार नाही - आदित्यनाथ\nवकील तूर्त अत्यावश्यक सेवेत नाहीत\nऑनलाइन वर्गाना प्राध्यापकांचा विरोध\nतंत्रशिक्षण पदविका प्रवेशप्रक्रिया सोमवारपासून\nमुंबईतील मॉल्समध्ये ‘आरोग्य सेतू’ची ग्राहकांवर सक्ती\nयूपीएससी गुणवंताशी सोमवारी संवाद\n1 राजकीय दहशतीचा उदयास्त\n3 ‘दादा’ आणि ‘लाल’ माती…\nअजित पवार मनसे नगरसेवकावर भडकले; म्हणाले, \"आमचे चार मंत्री करोना पॉझिटिव्ह आलेत\"X", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.thinkmaharashtra.com/taxonomy/term/37", "date_download": "2020-08-07T20:44:30Z", "digest": "sha1:QCMESNIH5HEZX2SXDYIUITN42SJV4FV2", "length": 22484, "nlines": 88, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "गडचिरोली | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nचुकते कई बातल आयो\nमाडिया मुलांसाठी इंग्रजी शाळा\nप्रकाश आमटे यांच्या ‘लोक बिरादरी प्रकल्पा’ची आगळीवेगळी एक शाळा नेलगुंडाला आहे. नेलगुंडा हे छोटेसे आदिवासी खेडे गडचिरोली जिल्ह्यातील हेमलकसाच्या पुढे सत्तावीस किलोमीटरवर आहे. त्या शाळेच्या प्रथमदर्शनी भिंतीवर लिहिले आहे, “चुकते कई बातल आयो”. त्याचा अर्थ- चुकले तर चुकले, काळजी नको\nहेमलकसा ते नेलगुंडा हे अंतर फार नसले तरी रस्ता फार खडतर आहे. मी समीक्षा आमटे यांच्याबरोबर तेथे जात होतो. समीक्षा ही बाबा-साधना आमटे यांची नातसून, प्रकाश- मंदाकिनी आमटे यांची सून, तर अनिकेत आमटे यांची पत्नी. माहेरचे आडनाव गोडसे. समीक्षा यांनी गाडी अचानक एका ठिकाणी थांबवली आणि एक दृश्य दाखवले. एका झाडाला वानर टांगलेले दिसले. ते पेंढा भरलेले होते. माडिया, गोंड लोक अशुभनिवारण म्हणून ते अशा प्रकारे झाडावर टांगतात. त्या अनुषंगाने, माझे व समीक्षा यांचे बोलणे आदिवासींच्या प्रथा-परंपरा, लोककला, लोकगीते-लोककथा यांविषयी होत होते. त्या मला मुंग्यांची वारूळे, झाडाझाडांतून सूर मारणारे विविध पक्षी यांची ओळख करून देत होत्या.\nनक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात जिल्हा परिषदेची अशी एक शिक्षिका आहे जी तेथील माडिया गोंडांच्या गरीब मुलांना जीव तोडून शिकवते. मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून तिने बाळंत व्हायच्या फक्त तीन दिवस आधी सुट्टी घेतली आणि विशेष म्हणजे पुन्हा एकाच महिन्यात कामावर रुजूसुद्धा झाली उज्ज्वला बोगामी असे त्या हरहुन्नरी शिक्षिकेचे नाव आहे.\nशिक्षक नक्षलवाद्यांच्या भीतीपोटी त्या भागात शिकवण्यास जाण्याला तयार नसतात. त्यामुळे दोन-तीन दशके तेथे शिक्षकच मिळत नव्हते. प्रकाश आमटे यांनी दाखवलेल्या धाडसानंतर या भागातली काही मुले शिकू लागली. या प्रयत्नांतून शिकून बाहेर पडलेल्या काही मुलांनी त्यांच्या भागात शिक्षक म्हणून जिल्हा परिषदेच्या शाळांतून मुलांना शिकवण्याला सुरुवात केली. उज्ज्वला बोगामी या त्या पहिल्या फळीतील महिला शिक्षकांपैकी एक.\nउदयच्या कामाची सुरूवात झाली ती गणेशोत्सव मंडळाचा कार्यकर्ता म्हणून. मात्र उदयची धडपड ढोबळ प्रयत्नांच्या पुढे जात राहिली. तो त्याच्या मनाला भेडसावणाऱ्या प्रश्नांना स��मोरा जात राहिला. म्हणूनच त्याने अाणि त्याच्या मित्रांनी 'अादर्श मित्र मंडळा'च्या माध्यमातून उभे केलेले काम गडचिरोलीतील नक्षलवादी चळवळीपर्यंत जाऊन पोचले. त्यांची ती धडपड गडचिरोलीतील शाळा, विद्यार्थी, पोलिस, नक्षलवादी अशा विविध घटकांना कवेत घेऊन पुढे जात अाहे. उदय अाणि त्यांच्या मित्रांनी केलेली बदलाची सुरूवात हे त्यांच्यातील चांगुलपणाचे प्रतिक अाहे.\nसमाजाच्या अशा विविध कृतींतून अनुभवाला येणारा चांगुलपणा वेचणे अाणि ते सातत्याने समाजासमोर मांडणे हे 'www.thinkmaharashtra.com'च्या उद्दीष्टांपैकी एक सभोवताली असलेली तशी माणसे हेरून त्यांच्या कामाचा आढावा जगासमोर मांडण्याचे काम 'थिंक महाराष्ट्र डॉट कॉम' 2010 सालापासून करत अाहे.\nकोरची अपंग संघटनेची गगनभेदी भरारी\nसंगीता गोविंद तुमडे 20/08/2017\n‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ ही संस्था फेब्रुवारी १९८४ पासून मागस भागात कार्यरत आहे. संस्थेच्या कामाचे क्षेत्र गडचिरोली, चंद्रपूर व भंडारा या तीन जिल्ह्यांत आहे. संस्था पाच विषयांवर प्रामुख्याने काम करते – १. महिला अधिकार, २. शिक्षण अधिकार, ३. उपजीविका अधिकार, ४. आरोग्य अधिकार, ५. विकलांगता अधिकार. माझ्याकडे जबाबदारी अपंगांच्या पुनर्वसनास मदत अशा प्रकारची आहे. त्या कामाची सुरुवात अॅक्शन एड इंडिया (मुंबई) यांच्या आर्थिक सहकार्यातून झाली. अपंग पुनर्वसन कामाची सुरुवात २००३ पासून झाली. मी विकलांग लोकांची स्थिती काय आहे ते पाहण्यासाठी प्रथम कोरची व कुरखेडा या दोन तालुक्यांतील पंचवीस गावांचे प्राथमिक सर्वेक्षण केले. पंचवीस गावांतील सात हजार सहाशे लोकसंख्येपैकी एकशेएकवीस लोक अपंग निघाले. त्यांपैकी फक्त आठ लोकांकडे तसे प्रमाणपत्र आणि दोन लोकांकडे बसपास होता. अपंग व्यक्तींना काय सवलती मिळू शकतात ते त्या लोकांना माहीत नव्हते; अपंगत्व प्रमाणपत्र कोठे काढतात - केव्हा काढतात- त्यासाठी लागणारे कागदपत्र या सगळ्याविषयी अज्ञान होते. ज्यांना ती माहिती होती त्यांच्यापुढे अडचण होती ती आर्थिक. दीडशे किलोमीटर एवढ्या प्रवासासाठी पैसा कोठून आणावा अपंगांना त्या कामी सहाय्य करावे म्हणून ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ संस्थेने पुढाकार घेऊन प्रथम कोरची व कुरखेडा तालुक्यांत कामाला सुरुवात केली. अपंग लोकांना एकत्र करणे, त्यांच्या संघटना बांधणे हे आरंभीचे काम. संघटना बांधणीचा एकमेव उद्देश हाच की लोकांची ताकद वाढवणे- अपंगत्वामुळे गहाळ झालेला आत्मविश्वास पूर्ववत आणणे.\nपांडुरंग पुंगाटी यांचा डॉक्टर होण्याचा लढा\nआदिवासी मुलाचा डॉक्टर होण्यासाठी लढा आणि शहरी गरीब मुलाने शिक्षणासाठी घेतलेले कष्ट यांमध्ये महदंतर आहे. डॉक्टर म्हणजे काय ते माहीत नसलेल्या आईचा मुलगा पांडू पुंगाटी याने डॉ. प्रकाश आमटे यांना अहोरात्र रूग्णांची सेवा करताना बघितले आणि त्यांच्याच प्रोत्साहनाने डॉक्टर झाला. तो शैक्षणिक प्रवास विलक्षणच आहे. त्यानेच तो कथन केला आहे: -\nतोयामेट्टा हे माझे जन्मगाव महाराष्ट्र व छत्तीसगड यांच्या सीमेवर आहे. अत्यंत मागासलेले, तेथे पाचसहाशे लोकवस्ती असेल. कोसरी नावाच्या भातासारख्या पदार्थाबरोबर प्राण्यांच्या मांसाचे तुकडे खाणे हे आम्हा लोकांचे जेवण. तेथील लोकांना 'बडामाडीया' किंवा 'हिलमाडीया' म्हणतात.\nमाझी आई आजारी असताना, आम्हाला प्रकाश आमटे यांच्या हॉस्पिटलविषयी माहिती मिळाली. आम्ही थोडेफार सामान घेऊन हेमलकसाला पोचलो. आई बरी झाली आणि तेथेच बांधकामावर जाऊ लागली. बाबा आमटे यांनी माझ्या आईकडे माझ्या शिक्षणासाठी आग्रह धरला. आईनेसुद्धा ते मनावर घेतले. आईच्या निर्णयाचा तो क्षण माझ्या जीवनातील टर्निंग पॉईंट ठरला मी भामरागडच्या आश्रमशाळेत जाऊ लागलो. तेथील शिक्षक मला माडिया भाषेत बाराखडी समजावून सांगत. माझे शिक्षण तेथे सातवीपर्यत झाले. माझी रवानगी पुढील शिक्षणासाठी आनंदवन वरोरा येथे झाली. तेथे मला वसतिगृहाच्या शिस्तीत वागण्याची सवय लागली. माझे दहावीपर्यत शिक्षण तेथेच झाले. बाबा आमटे यांनी आनंदनिकेतन हे कॉलेज वरोरा येथे सुरू केले. तेथे प्रवेश घेतला. मंदा (आमटे) वहिनींनी मी कॉलेजला अनवाणी जाऊ नये म्हणून मला चपला दिल्या.\nगरिबांचा जीवनदाता : देवेंद्र गणवीर\nदेवेंद्र गणवीर विदर्भात आरोग्यसेवेचे काम करतात. त्यांनी आरोग्यदूत बनून, ज्या गरिबांजवळ असाध्य रोगांवर उपचार करवून घेण्यासाठी पैसा नाही, ज्यांना मरणाशिवाय पर्याय नाही अशा रुग्णांना मदत केली आहे. त्यांनी विदर्भातील नक्षलग्रस्त, अतिदुर्गम आदिवासी व ग्रामीण भागांत राहणार्‍या गरीब व कोणीही वाली नसलेल्या रुग्णांना स्वास्थ्य सुविधा पुरवल्या. त्यांनी ‘सत्य सामाजिक संस्थे’च्या माध्यमातून आरोग्य शिबिरे भरवली; रुग्णांना मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार उपलब्ध करून दिले; लोकांजवळील अतिरिक्त औषधे गोळा केली व ती गरजूंपर्यंत पोचवली. देवेंद्र यांनी ज्या शस्त्रक्रिया गरिबांपर्यंत मोफत पोचवल्या त्यांची किंमत पाच कोटी रुपयांपर्यंत निश्चितच जाईल देवेंद्र यांनी त्यांचा स्वत:चा वैद्यकीय सेवेशी कोणताही संबंध नसताना ते कार्य केले देवेंद्र यांनी त्यांचा स्वत:चा वैद्यकीय सेवेशी कोणताही संबंध नसताना ते कार्य केले देवेंद्र यांनी एकोणचाळीस आरोग्य शिबिरे आयोजित केली. त्यामध्ये बारा हजार रुग्णांची तपासणी व उपचार केले. त्यांतील शस्त्रक्रियेची आवश्यकता असणाऱ्या बाराशे एकोणचाळीस रुग्णांवर नागपूर येथील रुग्णालयांमध्ये सरकारी योजनांचा वापर करून मोफत शस्त्रक्रिया करवून घेतल्या. एका अर्थी, देवेंद्र यांना गरिबांचा धन्वंतरी म्हटले तर ते वावगे ठरू नये.\nगडचिरोली जिल्ह्यातील मेंढालेखा गावचे गावकरी सध्या खुशीत आहेत. कारण त्यांच्या मालकीच्या जंगलातील बांबू विकून त्यांच्या ग्रामसभेने यंदा बारा लाख रुपये मिळवले. पुढील वर्षी ही रक्कम कोटी रुपयांत असेल त्याहून महत्त्वाची गोष्ट म्हणजे ग्रामसभा हे ‘त्या गावाचे सरकारच होय’ त्याहून महत्त्वाची गोष्ट म्हणजे ग्रामसभा हे ‘त्या गावाचे सरकारच होय’ हे जे मेंढालेखा गावचे विचारसूत्र आहे त्याला यामुळे मान्यता मिळत आहे. मेंढालेखा ग्रामसभा नावाचे पॅनकार्ड त्यांना देण्यात आले आहे आणि आता आयकर खात्याने मागणी केल्यास तो करही भरण्याची तयारी ग्रामसभेने चालवली आहे.\nहा राजकीय चमत्कार आहे स्टेट विदिन स्टेट. एरवी ही संकल्पना सहन न होऊन हाणून पाडली गेली असती. त्याविरुध्द पोलिस कारवाई झाली असती, परंतु येथे केंद्रीय मंत्री जयराम रमेश व मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एप्रिल महिन्यात मेंढालेखा गावात येऊन सर्व कागदपत्रे ग्रामसभेला मिळतील अशी व्यवस्था केली. येथे मंत्री खर्‍या अर्थाने लोकप्रतिनिधी झाला आणि त्याने लोकांच्या हक्कांचे संरक्षण केले\nमेंढालेखा गाव नक्षलवादी टापूत मोडते. त्या ठिकाणी लोकशाही विकेंद्रीकरणाचा हा लढा यशस्वी झाला याबद्दल त्यांचे अभिनंदन केले गेले पाहिजे.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंड���शन'कडे राखीव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://lokbharatnews.com/?p=10923", "date_download": "2020-08-07T21:10:05Z", "digest": "sha1:TLRNAO6WINVMGDC5ORNJXZLF6N2RNQTU", "length": 8364, "nlines": 69, "source_domain": "lokbharatnews.com", "title": "औरंगाबादचं नाव कुठल्याही क्षणी संभाजीनगर होऊ शकतं-चंद्रकांत खैरे", "raw_content": "\nसंपादक ज्ञानेश्वर डोईजड व सहसंपादक – वैजनाथ स्वामी\nऔरंगाबादचं नाव कुठल्याही क्षणी संभाजीनगर होऊ शकतं-चंद्रकांत खैरे\nठळक घडामोडी नांदेडच्या बातम्या मराठवाडा महाराष्ट्र\nFebruary 14, 2020 ज्ञानेश्वर डोईजड - संपादक\nऔरंगाबादचं नाव कुठल्याही क्षणी संभाजीनगर होऊ शकतं असं शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं आहे. औरंगाबादकरांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कधीही सरप्राईज देतील. उद्धव ठाकरेंनी हा निर्णय घेतल्यानंतर त्यांना काँग्रेस किंवा राष्ट्रवादी कोणीही विरोध करणार नाही असंही चंद्रकांत खैरे यांनी स्पष्ट केलं. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरें यांनीही औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याची भूमिका घेतली आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी लोकभारत न्युजच्या फेसबुक पेज ला लाईक करा\nत्याबाबत विचारलं असता, “राज ठाकरे हे आत्ता मागणी करत आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे १९८८ पासून औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असाच उल्लेख करत आहेत. शिवसेनेनेच ही मागणी कायम लावून धरली होती. औरंगाबादचं नाव बदलून संभाजी नगर ठेवलं जावं हे तर बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न होतं. त्यामुळे ते स्वप्न उद्धव ठाकरेच पूर्ण करतील इतर कुणालाही ते जमणार नाही” असंही खैरे यांनी म्हटलं आहे. एका मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.\nआरक्षित प्रवेशासाठी राज्यभरातून 16 हजार अर्ज\nलोहा येथे 19 रोजी हत्ती उंट घोडे संभळ पथक आकर्षक देखावे सह भव्यदिव्य शिवजयंती महोत्सव साजरा होणार\nकेशकर्तनालय / सलूनची दुकाने सुरु ठेवण्याकरिता अटी व शर्ती…पहा काय आहेत अटी\nMay 23, 2020 ज्ञानेश्वर डोईजड - संपादक\nअत्यावश्यक वस्तूची वाहतूक : नियंत्रण कक्ष स्थापन ; वाहतूक प्रमाणपत्राचे वितरण\nनारनाळी गावातील शेतकऱ्यांंना पुलाअभावी करावा लागतो अडचणींचा सामना …….. मुखेड पासुन 7 कि.मी. अंतरावर आहे नारनाळी गाव\nशिवशंकर स्वामी यांनी जन्मदिनी वृक्षारोपण करून जन्मदिवस कोरोना योधांना समर्पित केले\nप्रधानमंत्री आवास योजनेचे प्रपत्र ड च्या लाभार्थ्यांची आधार लिंक सुरु करा – डॉ.रणजीत काळे\nखा.प्रताप पाटील चिखलीकर यांना कोरोनाची लागण …..नांदेडात कोरोनाने पालकमंत्री,आमदार नंतर खासदारालाही सोडले नाही\nकोरोनामुळे लॉकडाऊन भोगस बियाणेमुळे दुबार पेरणी – पैसा संपला ,बँक काय शेतकऱ्यांना नविन कर्ज देईना..\nजिप मुख्य कार्यकारी अधिकारी समोरच ग्रामीण भागातील आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार समोर …अंबुलगा येथे दिली होती भेट\nशिवशंकर स्वामी यांनी जन्मदिनी वृक्षारोपण करून जन्मदिवस कोरोना योधांना समर्पित केले August 7, 2020\nप्रधानमंत्री आवास योजनेचे प्रपत्र ड च्या लाभार्थ्यांची आधार लिंक सुरु करा – डॉ.रणजीत काळे August 7, 2020\nखा.प्रताप पाटील चिखलीकर यांना कोरोनाची लागण …..नांदेडात कोरोनाने पालकमंत्री,आमदार नंतर खासदारालाही सोडले नाही August 7, 2020\n\"लोकभारत न्यूज\" पोर्टल द्वारा प्रसिद्ध बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक मालक सहमत असतीलच असे नाही. चुकून काही वाद निर्माण झाल्यास मुखेड न्यायालय अंतर्गत मर्यादित राहील. C-2019 CopyRight लोकभारत न्यूज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokbharatnews.com/?p=13471", "date_download": "2020-08-07T21:54:02Z", "digest": "sha1:HAXFQ76NPKWEHAM6RDVXTHMPDW333E47", "length": 10964, "nlines": 71, "source_domain": "lokbharatnews.com", "title": "अंतिम वर्ष सोडून इतर वर्षांतील विद्यार्थ्यांनीअंतर्गत गुणांसाठी महाविद्यालयाशी संपर्क साधावा पुण्यश्लोक₹अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे जाहीर आवाहन", "raw_content": "\nसंपादक ज्ञानेश्वर डोईजड व सहसंपादक – वैजनाथ स्वामी\nअंतिम वर्ष सोडून इतर वर्षांतील विद्यार्थ्यांनीअंतर्गत गुणांसाठी महाविद्यालयाशी संपर्क साधावा पुण्यश्लोक₹अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे जाहीर आवाहन\nMay 22, 2020 ज्ञानेश्वर डोईजड - संपादक\nसोलापूर : रुद्रय्या स्वामी\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी लोकभारत न्युजच्या फेसबुक पेज ला लाईक करा\nकोरोना आणि टाळेबंदीमुळे राज्य शासनाच्या निर्देशानुसार सुरवातीला सर्व विद्यापीठांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या. आता अंतिम वर्ष सोडून इतर वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द झाल्या आहेत. त्यामुळे परीक्षेचा निकाल जाहीर करण्याकरिता अंतिम वर्ष सोडून इतर वर्षातील विद्यार्थ्यांनी अंतर्गत गुणांसाठी महाविद्यालयांशी दूर��्वनीद्वारे संपर्क साधावा, असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक सीए श्रेणीक शाह यांनी केले आहे.\nयासाठी गेल्या २० मे २०२० रोजी विद्यापीठांतर्गत सर्व प्राचार्य, विभागीय संचालक तसेच संस्थाप्रमुख यांच्यासोबत व्हिडीओ काॕन्फरंसींगद्वारे बैठक झाली. विद्यापीठ अनुदान आयोगाने दिलेली मार्गदर्शक तत्वे व महाराष्ट्र शासनाच्या आदेशाप्रमाणे अंतीम वर्ष वगळता इतर वर्षातील विद्यार्थ्यांचा २०२० च्या उन्हाळी सत्र परीक्षेचा निकाल हा ५० टक्के अंतर्गत मूल्यमापन व ५० टक्के मागील परिक्षेतील परफाॕर्मंस यानुसार लावण्यात येणार आहे. त्यानुसार अंतर्गत मूल्यमापनापैकी उर्वरीत २० गुणांसाठी महाविद्यालय विद्यार्थ्यांना असाईंमेंट देणार आहे व त्यानुसार २० टक्क्यांपैकी प्राप्त गुण महाविद्यालये विद्यापीठाकडे सादर करणार आहेत. यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी आपापल्या महाविद्यालयाशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधावा. जेणेकरुन सदर असाईंमेटचे २० पैकी गुण त्यांना प्राप्त करता येतील, असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक सीए श्रेणीक शहा यांनी म्हटले आहे. तसेच महाविद्यालयांनी देखील आपापल्या विद्यार्थ्यांशी संपर्क साधून त्यांना याबाबतची माहिती द्यावी, असेही विद्यापीठाने म्हटले आहे.\nयाचबरोबर ज्या विद्यार्थ्यांनी कोणत्याही कारणास्तव आपले २०२० च्या उन्हाळी सत्र परीक्षेचे फार्म्स (परिक्षेचे अर्ज) भरले नसतील, त्यांनी आपले फाॕर्म्स आॕनलाईन पद्धतीने अथवा आपापल्या महाविद्यालयामार्फत दि. २५ जून २०२० पर्यंत दाखल करावेत, असेही आवाहन विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात आले आहे.\nशेतकऱ्यांचा संपुर्ण कापूस लवकरात लवकर खरेदी करावा – वसंत सुगावे पाटील\nशिधापत्रिका नसलेल्या गरजू व्यक्तींना तांदूळ वितरणाबाबत मार्गदर्शक सूचना\nसत्तेत आल्यास सरसकट कर्जमाफी देणार : शरद पवार\nSeptember 20, 2019 ज्ञानेश्वर डोईजड - संपादक\n“आम्ही तुमचा सांभाळ करु”, त्यांनी दिलेली मायेची हाक ऐकून दीडशे कुटुंब परतली माघारी\nMarch 28, 2020 ज्ञानेश्वर डोईजड - संपादक\nतब्बल 1023 तब्लिगींना कोरोना, देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 2902 वर\nApril 4, 2020 ज्ञानेश्वर डोईजड - संपादक\nशिवशंकर स्वामी यांनी जन्मदिनी वृक्षारोपण करून जन्मदिवस कोरोना योधांना समर्पित केले\nप्रधानमंत्री आवास योजनेचे ��्रपत्र ड च्या लाभार्थ्यांची आधार लिंक सुरु करा – डॉ.रणजीत काळे\nखा.प्रताप पाटील चिखलीकर यांना कोरोनाची लागण …..नांदेडात कोरोनाने पालकमंत्री,आमदार नंतर खासदारालाही सोडले नाही\nकोरोनामुळे लॉकडाऊन भोगस बियाणेमुळे दुबार पेरणी – पैसा संपला ,बँक काय शेतकऱ्यांना नविन कर्ज देईना..\nजिप मुख्य कार्यकारी अधिकारी समोरच ग्रामीण भागातील आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार समोर …अंबुलगा येथे दिली होती भेट\nशिवशंकर स्वामी यांनी जन्मदिनी वृक्षारोपण करून जन्मदिवस कोरोना योधांना समर्पित केले August 7, 2020\nप्रधानमंत्री आवास योजनेचे प्रपत्र ड च्या लाभार्थ्यांची आधार लिंक सुरु करा – डॉ.रणजीत काळे August 7, 2020\nखा.प्रताप पाटील चिखलीकर यांना कोरोनाची लागण …..नांदेडात कोरोनाने पालकमंत्री,आमदार नंतर खासदारालाही सोडले नाही August 7, 2020\n\"लोकभारत न्यूज\" पोर्टल द्वारा प्रसिद्ध बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक मालक सहमत असतीलच असे नाही. चुकून काही वाद निर्माण झाल्यास मुखेड न्यायालय अंतर्गत मर्यादित राहील. C-2019 CopyRight लोकभारत न्यूज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/gadget-news/mobile-phones/nokia-110-2019-feature-phone-launched-in-india-at-rs-1599-know-features-and-specifications/articleshow/71633452.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article4", "date_download": "2020-08-07T21:51:33Z", "digest": "sha1:VWXSUIQSYNK2LL3TGZKGG32BCY7MVTTQ", "length": 13207, "nlines": 114, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nनोकियाचा नवा फोन लाँच, २७ तास गाणं ऐका\nएमएचडी ग्लोबलने नोकिया ब्रँडच्या अंतर्गत नोकिया ११० २०१९ Nokia 110 (2019) फीचर फोन लाँच केला आहे. या फोनचे वैशिष्ट्ये म्हणजे या मोबाइलवर २७ तासांपर्यंत गाणे ऐकता येऊ शकणार आहेत. या फोनमध्ये एफएम रोडिओ सोबत अनेकांचा आवडता सापाचा गेम सुद्धा देण्यात आला आहे.\nनवी दिल्लीः एमएचडी ग्लोबलने नोकिया ब्रँडच्या अंतर्गत नोकिया ११० २०१९ Nokia 110 (2019) फीचर फोन लाँच केला आहे. या फोनचे वैशिष्ट्ये म्हणजे या मोबाइलवर २७ तासांपर्यंत गाणे ऐकता येऊ शकणार आहेत. या फोनमध्ये एफएम रोडिओ सोबत अनेकांचा आवडता सापाचा गेम सुद्धा देण्यात आला आहे.\nभारतात नोकिया ११० या फोनची किंमत फक्त १ हजार ५९९ रुपये इतकी आहे. हा फ���न ब्लॅक, ओशियन ब्लू आणि पिंक कलरमध्ये उपलब्ध करण्यात आला आहे. या फोनची विक्री नोकियाची वेबसाइट आणि ऑफलाइन म्हणजेच मोबाइलच्या दुकानात सुरू करण्यात आली आहे. या फोनमध्ये १.७७ इंचाचा क्यूक्यूव्हीजीए डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच यात एसपीआरडी ६५३१ई प्रोसेसर आणि ५ एमबी रॅम देण्यात आला आहे. यात ४ एमबी स्टोरेज सुद्धा आहे. तसेच यात मायक्रो यूएसबी २.० पोर्ट देण्यात आला आहे. या फोनमध्ये ड्युअल सीम सपोर्ट आहे. तसेच मेमरी कार्डच्या साहाय्याने एक वेगळे स्लॉट देण्यात आला आहे.\nहा फोन ३२ जीबी पर्यंत मेमरी कार्डला सपोर्ट करीत आहे. यात ८०० एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. या फोनवरून १४ तासा पर्यंत टॉक टाइम करू शकतो, असा कंपनीने दावा केला आहे. तसेच २७ तासांपर्यंत एमपी३ प्लेबॅक आणि १८ तास रेडिओ प्लेबॅक करू शकतो, असा कंपनीने दावा केला आहे. यात रियर कॅमेरा सुद्धा देण्यात आला आहे. या फोनमध्ये फ्लॅश लाइट ही देण्यात आला आहे. फोनमध्ये सापाचा प्रसिद्ध गेम इनबिल्ट करण्यात आला आहे. तसेच गेम खरेदी करण्याचा पर्याय सुद्धा देण्यात आला आहे.\n६४ MP कॅमेरा असलेला रेडमी नोट ८ प्रो लाँच\nजिओच्या प्रीपेड रिचार्जवरही आता फुल टॉक टाइम नाही\nम्हणून आउटगोइंग कॉलवर शुल्क, जिओनं दिलं उत्तर\nलाखाचा iPhone 11 Pro Max बनतो काही हजारांत\n'ओप्पो के५' लाँच. जाणून घ्या किंमत-फीचर्स\nशाओमीचा 'रेडमी नोट ७ प्रो' दोन हजारांनी स्वस्त\nपॉप-अप सेल्फी कॅमेरा असलेला मोटोरोलाचा पहिला फोन\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\nनोकियाचा नवा स्मार्टफोन लाँच, किंमत ₹ ७५००...\nस्मार्टफोन यूजर्स 'बग' समस्येमुळे वैतागले महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nसुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी रिया चक्रवर्तीला अटक होणार\n'संयुक्त राष्ट्रा'च्या गाडीतील आक्षेपार्ह सेक्स व्हिडिओ व्हायरल\nहरयाणा: सेक्स रॅकेट उघडकीस\nमार्क्ससाठी सेक्स घोटाळा: विरोधकांची CBI चौकशीची मागणी\nऔरंगाबादमध्ये जीवाची बाजी लावून तरुणांनी वाचवले बुडणाऱ्या तरुणाचे प्राण\nराफेल विमाने भारतात दाखल, नौदलाकडून स्वागत\nहेल्थनिरोगी आरोग्यासाठी वयानुसार किती वेळ झ��पणे ठरेल योग्य\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\nआजचं भविष्यमकर : स्वतःच्या आनंदात रममाण व्हाल; वाचा, आजचे राशीभविष्य\nमोबाइलसर्वात जास्त विकला जाणारा अँड्रॉयड फोन झाला स्वस्त; नवी किंमत पाहा\nकरिअर न्यूजसीबीएसई फेरपरीक्षा होणार की नाही\nविज्ञान-तंत्रज्ञानइंडियन ब्रँड Shinco चे ३ जबरदस्त टीव्ही लाँच, जाणून घ्या किंमत-फीचर्स\nकार-बाइककिआ सॉनेटपासून टाटा HBX पर्यंत, ऑगस्टमध्ये या ४ कार येताहेत\nरिलेशनशिपभावाच्या संगतीत बहिण बनू शकते एक चांगली व्यक्ती, आम्ही नाही विज्ञान म्हणतंय हे\nविज्ञान-तंत्रज्ञानAmazon सेलचा शेवटचा दिवस, कमी किंमतीत मिळताहेत जबरदस्त गॅझेट्स\nदेशकेरळमध्ये भीषण विमान अपघात; दोन पायलटसह १४ जण ठार\nमुंबईरिया चक्रवर्तीची ८ तास चौकशी; कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता\nक्रिकेट न्यूजभारतात २०२१ साली टी-२० विश्वचषक; तीन वर्षांत होणार तीन वर्ल्डकप\nजळगावजळगावचं टेन्शन वाढलं; करोनाबाधितांचा 'हा' आकडा धोक्याचा\nमुंबईदिवसभरात १० हजार ९०६ रुग्णांची करोनावर मात; ३०० दगावले\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/nfc-recruitment/", "date_download": "2020-08-07T21:49:21Z", "digest": "sha1:6CZ3GD4QDNBLRCDOCG76AYL2KI2E4UT6", "length": 16155, "nlines": 147, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Nuclear Fuel Complex - NFC Recruitment 2020 - 273 Posts", "raw_content": "\n(AIIMS) अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत 3803 जागांसाठी भरती (ACTREC) टाटा स्मारक केंद्राच्या ACTREC मध्ये 145+जागांसाठी भरती [मुदतवाढ] IBPS मार्फत 'प्रोबेशनरी ऑफिसर/मॅनेजमेंट ट्रेनी' पदांच्या 1417 जागांसाठी भरती (MAHA TET) महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2019 निकाल (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2020 (NSC) राष्ट्रीय बियाणे महामंडळात 220 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (UPSC CDS) UPSC मार्फत संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (CDS- II) 2020 (NCL) नॉर्थर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये 1007 जागांसाठी भरती (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘कॉन्स्टेबल’ पदाच्या 5846 जागांसाठी मेगा भरती (ITI) औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रवेश प्रक्रिया 2020-21 (NBE) राष्ट्रीय परीक्षा मंडळात 90 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (SEBI) सिक्युरिटीज् & एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया मध्ये 147 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (VVCMC) वसई विरार शहर महानगरपालिकेत 168 जागांसाठी भरती (Indian Army) भारतीय सैन्य भरती 2020 महाराष्ट्र SSC -10 वी निकाल 2020 - SSC Result (ONGC) तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात अप्रेंटिस पदांच्या 4182 जागांसाठी भरती (AAI) भारतीय विमानतळ प्राधिकरणात 180 जागांसाठी भरती (SBI CBO) भारतीय स्टेट बँकेत CBO पदाच्या 3850 जागांसाठी भरती (NIRDPR) राष्ट्रीय ग्रामीण विकास व पंचायती राज संस्थेत 510 जागांसाठी भरती (CRPF) केंद्रीय राखीव पोलीस दलात 789 जागांसाठी भरती (BMC) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 245 जागांसाठी भरती (NMMC) नवी मुंबई महानगरपालिकेत 5543 जागांसाठी भरती (UCIL) युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये 136 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (DRDO) संरक्षण संशोधन व विकास संघटनेत 311 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (NTPC) नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये 275 जागांसाठी भरती (NIRRH) राष्ट्रीय प्रजनन आरोग्य संशोधन संस्थेत विविध पदांची भरती (RCFL) राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लि. मध्ये 393 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (MMRDA) मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत मेगा भरती 2020 (MMRC) मुंबई मेट्रो रेल्वेत 5637 जागांसाठी मेगा भरती\nवर्तमान भरती: 2020 | प्रवेशपत्र | निकाल\n(NFC) न्यूक्लियर फ्यूल कॉम्प्लेक्स मध्ये 273 जागांसाठी भरती\nपदाचे नाव & तपशील:\nपद क्र. पदाचे नाव पद संख्या\n1 स्टायपेंडरी ट्रेनी – कॅटेगरी I 45\n2 स्टायपेंडरी ट्रेनी – कॅटेगरी II 196\n3 उच्च विभाग लिपिक (UDC) 12\n4 वर्क असिस्टंट ‘A’/ हॉस्पिटल वर्क असिस्टंट ‘A’ 20\nपद क्र.1: 60% गुणांसह मेकॅनिकल/केमिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन/ कॉम्पुटर सायन्स/सिव्हिल/आर्किटेक्चर/ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा 60% गुणांसह B.Sc. (Chemistry/Horticulture)\nपद क्र.2: 60% गुणांसह 10 वी उत्तीर्ण व ITI ( फिटर/टर्नर/वेल्डर/मेकॅनिस्ट/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन/ AC & Reff./ डिझेल मेकॅनिक/ प्लंबर/कारपेंटर/ मसोनरी/ लॅब टेक्निशिअन/ केमिकल प्लांट ऑपरेटर) किंवा 60 % गुणांसह HSC (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र & गणित)\nपद क्र.3: 50% गुणांसह पदवीधर.\nपद क्र.4: 10 वी उत्तीर्ण.\nवयाची अट: 10 जानेवारी 2020 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]\nपद क्र.1: 18 ते 24 वर्षे\nपद क्र.2: 18 ते 22 वर्षे\nपद क्र.3: 18 ते 27 वर्षे\nपद क्र.4: 18 ते 27 वर्षे\nनोकरी ठिकाण: राजस्थान & तामिळनाडू.\nOnline अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 जानेवारी 2020\nPrevious (KVIC) खादी व ग्रामोद्योग महामंडळात 183 जागांसाठी भरती\n(NHB) राष्ट्रीय गृहनिर्माण बँक भरती 2020\n(ACTREC) टाटा स्मारक केंद्राच्या ACTREC मध्ये 145+जागांसाठी भरती [मुदतवाढ]\n(AIIMS) अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत 3803 जागांसाठी भरती\n(ECIL) इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती 2020\nIBPS मार्फत ‘प्रोबेशनरी ऑफिसर/मॅनेजमेंट ट्रेनी’ पदांच्या 1417 जागांसाठी भरती\n(NSC) राष्ट्रीय बियाणे महामंडळात 220 जागांसाठी भरती [मुदतवाढ]\n(CB Pune) पुणे कॅन्टोनमेंट बोर्डात 52 जागांसाठी भरती\n(UPSC CDS) UPSC मार्फत संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (CDS- II) 2020\n» IBPS मार्फत ‘प्रोबेशनरी ऑफिसर/मॅनेजमेंट ट्रेनी’ पदांच्या 1417 जागांसाठी भरती\n» (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘कॉन्स्टेबल’ पदाच्या 5846 जागांसाठी मेगा भरती\n» (AIIMS) अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत 3803 जागांसाठी भरती\n» (SBI CBO) भारतीय स्टेट बँकेत CBO पदाच्या 3850 जागांसाठी भरती\n» (CRPF) केंद्रीय राखीव पोलीस दलात 789 जागांसाठी भरती\n» (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2020\n» (NSC) राष्ट्रीय बियाणे महामंडळात 220 जागांसाठी भरती\n» (MMRC) मुंबई मेट्रो रेल्वेत 5637 जागांसाठी मेगा भरती\n» (MMRDA) मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात 16726 जागांसाठी मेगा भरती\n» (NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात मेगा भरती\n» (MPSC) सहायक मोटार वाहन निरीक्षक पूर्व परीक्षा-2020 प्रवेशपत्र\n» (Vizag Steel) राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड- 188 मॅनेजमेंट ट्रेनी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (IAF) भारतीय हवाई दल एयरमन (ग्रुप X & Y - 01/2021) प्रवेशपत्र\n» (MAHA TET) महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा- 2019 अंतरिम निकाल\n» (UPSC Civil Service) नागरी सेवा (मुख्य) परीक्षा 2019 अंतिम निकाल\n» MPSC सुधारित वेळापत्रक\n» CBSE 10वी/12वी परीक्षांचे वेळापत्रक\n» JEE, NEET परीक्षा जुलै-ऑगस्ट होणार \nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/271648", "date_download": "2020-08-07T21:46:55Z", "digest": "sha1:Q2LAU7R7PTKP6FQ7SRHGZW7VRSWZQVUS", "length": 4311, "nlines": 82, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"१९४८ उन्हाळी ऑलिंपिक\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"१९४८ उन्हाळी ऑलिंपिक\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१९४८ उन्हाळी ऑलिंपिक (संपादन)\n१७:३२, ८ ऑगस्ट २००८ ची आवृत्ती\n१,५८७ बाइट्सची भर घातली , ११ वर्षांपूर्वी\n१५:३८, ६ मार्च २००८ ची आवृत्ती (संपादन)\nMaihudon (चर्चा | योगदान)\n(नवीन पान: {{विस्तार}} {{ऑलिंपिक}} वर्ग: उन्हाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा [[en:1948 Summer Ol...)\n१७:३२, ८ ऑगस्ट २००८ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nSieBot (चर्चा | योगदान)\n[[वर्ग: उन्हाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा]]\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://www.krushival.in/raigad/other/dr-kiran-nabar-new-president-of-rotary-seashore", "date_download": "2020-08-07T21:10:50Z", "digest": "sha1:XDWKBKQI5J4HRYKQS2NK2WAWMLWBU6G4", "length": 7912, "nlines": 96, "source_domain": "www.krushival.in", "title": "Raigad | रोटरी सीशोअरचे डॉ.किरण नाबर अध्यक्ष | मराठी बातम्या - कृषीवल | Top Marathi News |Today news in Marathi | Latest News in Marathi | krushival.in", "raw_content": "\nई - पेपर रायगड\nरोटरी सीशोअरचे डॉ.किरण नाबर अध्यक्ष\nरोटरी सीशोअरचे डॉ.किरण नाबर अध्यक्ष\nरोटरी क्लब ऑफ अलिबाग सीशोअरने आयोजित केलेल्या एका ऑन लाईन पदग्रहण समारंभात रो.डॉ.किरण नाबर यांनी मावळते अध्यक्ष रो.जगदिश राणे यांचेकडून अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला.\nरो.निमिष परब यांनी रो.दिलीप भड यांचेकडून कार्यवाह पदाचा तर रो.डॉ.राजेंद्र चांदोरकर यांनी रो.डॉ.किरण नाबर यांचेकडून खजिनदारपदाचा पदभार स्वीकारला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो.सुबोध जोशी उपस्थित होते. तसेच मान्यवर माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो.डॉ.दीपक पुरोहीत , सहाय्यक गव्हर्नर रो.विलास कावणपुरे , रोटरी क्लब ऑफ पनवेलचे माजी अध्यक्ष रो. डॉ. दीपक कुलकर्णी व रोटरी क्लब ऑफ अलिबाग सीशोअरसाठीचे गव्हर्नरचे प्रतिनिधी रो.डॉ.दीपक खोत उपस्थित होते.\nनूतन अध्यक्ष रो.डॉ.किरण नाबर यांनी या वेळी क्लब तर्फे बेलोशी गावात एक मासिक मोफत वैद्यकीय तपासणी शिबीर सुरु करण्याचा मनोदय व्यक्त केला. तसेच समाजातील विविध घटकांसाठी वैद्यकीय तपासणी शिबीर, शालेय विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा व इतर आरोग्यविषयक विषयांवर ऑन लाईन व्याख्याने, नागरिकांसाठी आरोग्यविषयक व्याखाने, परिसर स्वच्छता य गोष्टींना प्राध्यान्य दिले जाईल असा मनोदय व्यक्त केला. यावेळी माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो. सुबोध जोशी,तसेच रो.डॉ.द���पक पुरोहीत तसेच माजी अ रो.डॉ.दिपक खोत यांनी नवीन पदाधिकार्यांना योग्य मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.सौ.राजश्री चांदोरकर तर आभार प्रदर्शन खजिनदार तसेच पुढील वर्षाचे अध्यक्ष रो.डॉ.राजेंद्र चांदोरकर यांनी केले.\nगणपतराव देशमुख यांना आबासाहेब वीर पुरस्कार जाहीर\nआगरदांडा येथील जेट्टी खुली न केल्यास मच्छीमारांचे आंदोलन\nसोन्याच्या दरात विक्रमी वाढ ; प्रती तोळा 56 हजारांवर\nबदनामी प्रकरणी आठ आरोपींवर\nअलिबाग तालुक्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 80 टक्क्यांवर;\nतिसर्‍या दिवशी मृतदेह सापडला\nदेशातील पहिली किसान रेल्वेगाडी धावली..\nश्रीवर्धन परिवहन आगारातून लांब पल्ल्याच्या बस फेर्‍या\nसोन्याच्या दरात विक्रमी वाढ ; प्रती तोळा 56 हजारांवर\nबदनामी प्रकरणी आठ आरोपींवर\nदेशातील पहिली किसान रेल्वेगाडी धावली..\nश्रीवर्धन परिवहन आगारातून लांब पल्ल्याच्या बस फेर्‍या\nमाणगाव तालुक्यात 300 रुग्णांची कोरोनवर मात\nउरण तालुक्यात वीज पुरवठा....\nरस्त्यामध्ये सापडलेल्या मनोरुग्ण महिलेला मिळणार उपचार\nखासगी रुग्णालयांकडून होणारी अवाजवी शुल्क आकारणी....\nमहाड शहरातील व्यावसायिकांचे आतोनात नुकसान\nतीन हजार प्रवाशांकडून एसटीचे आरक्षण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/health/6-proven-health-benefits-drinking-fenugreek-or-methi-hot-water-a583/", "date_download": "2020-08-07T20:58:20Z", "digest": "sha1:WUYLNINMN3M5CG2NXG34GKUZ7MWSJPYF", "length": 29814, "nlines": 398, "source_domain": "www.lokmat.com", "title": "मेथीच्या पाण्याने लगेच दूर होतील 'या' 6 गंभीर समस्या, झोपही येईल चांगली! - Marathi News | 6 proven health benefits of drinking fenugreek or methi with hot water | Latest health News at Lokmat.com", "raw_content": "गुरुवार ६ ऑगस्ट २०२०\nMumbai Rain Live Updates: मुंबईत पावसाचा जोर वाढताच समुद्राला येणार उधाण, नागरिकांना सतर्कतेचा इशारा\nVideo: आयुष्यात पहिल्यांदाच मंत्रालयासमोर एवढे पाणी पाहतोय; शरद पवार झाले चकित\n‘रीटेस्ट’ करा आणि मगच कार्यालयात रुजू व्हा\nकोरोनामुळे खोकला, सर्दीच्या औषधांना मागणी\nदहावी-बारावी फेरपरीक्षांचा निर्णय अद्याप नाहीच, यंदा अनुत्तीर्णांचा जीव टांगणीला\n...माझ्यावरही बलात्कार झाला असता, राधिका आपटेचा धक्कादायक खुलासा\nअमृता खानविलकरचे सोज्वळ सौंदर्यही करेल तुम्हाला घायाळ,SEE PHOTO\nसुशांत सिंग राजपूत प्रकरणाची चौकशी सीबीआय करणार, अभिनेत्याच्या बहिणीने केले मोठे वक्तव्य\nअभिनेत्री दिशा पटानीच्या व���िलांना कोरोनाची लागण\n हे साऊथ सुपरस्टार उडवणार अक्षय, सलमान, अजय देवगणची झोप\nसुप्रिया सुळे आणि अजित पवार याचं रक्षाबंधन\nसुशांतला न्याय मिळावाच पण शेतकरी आत्महत्येबद्दलही बोला\nअजित दादा पवारना मुख्यमंत्रीपदावर बघण्याची इच्छा\nकोरोना महामारीच्या अस्ताला सुरुवात \ncoronavirus: भारतात कितपत प्रभावी ठरतेय प्लाझ्मा थेरेपी\n कोरोनाच्या लसीबाबत 'या' देशातील कंपनीची दिलासादायक माहिती; तज्ज्ञ म्हणाले की...\nविमा कंपन्या ई-पॉलिसी जारी करणार, ग्राहकांना 30 दिवसांची संधी मिळणार\nपावसाळ्यात सुका खोकला आणि कफची समस्या टाळण्यासाठी आधीच वापरा 'हे' सोपे उपाय\nकोरोनाचं नवीन औषध लॉन्च; सौम्य लक्षणं असलेल्या रुग्णांसाठी ५० रुपयांपेक्षाही कमी किमतीत उपलब्ध होणार\nसोलापूर : वेतन मिळत नसल्याने सोलापूर महानगरपालिका अंतर्गत असलेल्या परिवहन कर्मचाऱ्यांचा संप सुरू\nFact Check : ब्रायन लाराचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह वेस्ट इंडिजच्या दिग्गज खेळाडूनं सांगितलं सत्य\nवणी : नांदेपेरात शेतमजुराची विषारी औषध प्राशन करत आत्महत्या\nमुंबई-गोवा महामार्गावरील वाशिष्टी नदीवरील पुल वाहतूकीसाठी खुला केला.\nमुंबईच्या कुलाबामध्ये गेल्या 24 तासांत 331.8 मिमी पावसाची नोंद.\nमुंबई-गोवा महामार्गावरील वाशिष्टी नदीवरील पुल वाहतूकीसाठी खुला केला.\nMumbai Rain Live Updates: क्षणभर विश्रांतीनंतर मुंबईत पावसाला सुरुवात\nVideo : सगळे तिला समजावत होते डाईव्ह नको मारू, पण तिनं ऐकलं नाही; पुढे काय झालं तुम्हीच बघा\nनवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली, रुग्णांचा आकडा 19,64,537 वर\nCoronaVirus News : जितेंद्र आव्हाडांनी वाढदिवशी केलं प्लाझ्मादान, कोरोनामुक्त रुग्णांना केलं 'हे' आवाहन\nकर्नाटकमध्ये उडुपी, कोडगू जिल्ह्यांमध्ये पूर. नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी.\nदेशात एका दिवसात 56282 कोरोना रुग्ण, 904 जणांचा मृत्यू\nVideo: आयुष्यात पहिल्यांदाच मंत्रालयासमोर एवढे पाणी पाहतोय; शरद पवार झाले चकित\nराज्यात तीन लाखांहून अधिक रुग्ण कोविडमुक्त\nपाणी ओसरल्याने मध्य आणि हार्बर लाईनवर अत्यावश्यक सेवेसाठी लोकल सेवा सुरु\nसोलापूर : वेतन मिळत नसल्याने सोलापूर महानगरपालिका अंतर्गत असलेल्या परिवहन कर्मचाऱ्यांचा संप सुरू\nFact Check : ब्रायन लाराचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह वेस्ट इंडिजच्या दिग्गज खेळाडूनं सांगितलं सत्य\nवणी : न���ंदेपेरात शेतमजुराची विषारी औषध प्राशन करत आत्महत्या\nमुंबई-गोवा महामार्गावरील वाशिष्टी नदीवरील पुल वाहतूकीसाठी खुला केला.\nमुंबईच्या कुलाबामध्ये गेल्या 24 तासांत 331.8 मिमी पावसाची नोंद.\nमुंबई-गोवा महामार्गावरील वाशिष्टी नदीवरील पुल वाहतूकीसाठी खुला केला.\nMumbai Rain Live Updates: क्षणभर विश्रांतीनंतर मुंबईत पावसाला सुरुवात\nVideo : सगळे तिला समजावत होते डाईव्ह नको मारू, पण तिनं ऐकलं नाही; पुढे काय झालं तुम्हीच बघा\nनवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली, रुग्णांचा आकडा 19,64,537 वर\nCoronaVirus News : जितेंद्र आव्हाडांनी वाढदिवशी केलं प्लाझ्मादान, कोरोनामुक्त रुग्णांना केलं 'हे' आवाहन\nकर्नाटकमध्ये उडुपी, कोडगू जिल्ह्यांमध्ये पूर. नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी.\nदेशात एका दिवसात 56282 कोरोना रुग्ण, 904 जणांचा मृत्यू\nVideo: आयुष्यात पहिल्यांदाच मंत्रालयासमोर एवढे पाणी पाहतोय; शरद पवार झाले चकित\nराज्यात तीन लाखांहून अधिक रुग्ण कोविडमुक्त\nपाणी ओसरल्याने मध्य आणि हार्बर लाईनवर अत्यावश्यक सेवेसाठी लोकल सेवा सुरु\nAll post in लाइव न्यूज़\nमेथीच्या पाण्याने लगेच दूर होतील 'या' 6 गंभीर समस्या, झोपही येईल चांगली\nमेथीच्या पाण्याने लगेच दूर होतील 'या' 6 गंभीर समस्या, झोपही येईल चांगली\nमेथीची टेस्ट तर चांगली असतेच मात्र याचे आरोग्याला होणारे फायदे अनेकांना अजिबात माहीत नसतात.\nमेथीच्या पाण्याने लगेच दूर होतील 'या' 6 गंभीर समस्या, झोपही येईल चांगली\nभारतातील प्रमुख मसाल्यांमध्ये स्थान असणाऱ्या मेथीची हिरवी पालेभाजीही आवडीने खाल्ली जाते. याच्या बीयांचा वापर भाज्यांना तडका देण्यासाठी आणि इतरही पदार्थांमध्ये केला जातो. याने भाज्यांची किंवा पदार्थांची टेस्ट वाढते. मेथीची टेस्ट तर चांगली असतेच मात्र याचे आरोग्याला होणारे फायदे अनेकांना अजिबात माहीत नसतात. ज्या लोकांना रात्री संडास येण्याची समस्या होत असेल त्यांच्यासाठी ही मेथी फारच फायदेशीर ठरते. तसेच मेथीच्या बीयांचं सेवन करून तुम्ही झोप न येण्याची आणि पोटदुखीची समस्याही दूर करू शकता.\nमलावरोध म्हणजेच बद्धकोष्ठता ही एक अशी समस्या आहे जी सामान्य वाटत असली तरी ज्या व्यक्तीला याचा त्रास होतो त्याचा जीव अगती मेटाकुटीस आलेला असतो. जर या त्रासापासून तुम्हाला मुक्त व्हायचं असेल त्यांच्यासाठी आज आम्ही काही घरगुती उपाय सांगणार आहोत, ज्यामुळे लगेच आराम मिळेल.\nबद्धकोष्ठतेची समस्या होऊ द्यायची नसेल तर एक चमचा मेथी 2 ग्लास पाण्यात टाकून उकडू द्या. पाण्याला मेथीचा रंग येईपर्यंत हे उकडू द्या. नंतर पाणी गाळून मेथीचे दाणे वेगळे करा आणि पाणी थंड होऊ द्या. हे पाणी कोमट झाल्यावर एक एक घोट याचं सेवन करा. याचा तुम्हाला लवकरच फायदा दिसेल.\nज्यांना बद्धकोष्ठतेची समस्या असेल त्यांना मेथीच्या पाण्याने आराम मिळेलच, सोबतच याने पचनक्रियाही चांगली होईल. इतकेच नाही तर पोटाशी संबंधित अनेक समस्याही याने दूर होतात. अनेकांना झोप न येण्याची समस्या असते. अशांसाठीही मेथी फायदेशीर ठरते. मेथीच्या पाण्याने तुम्हाला चांगली झोप येण्यास मदत होते.\nमेथीच्या बीयांचं या रूपात केल्या गेलेल्या सेवनाने कोलेस्ट्रॉल लेव्हललाही संतुलित करण्यास, किडनीसंबंधी समस्या दूर करण्यास, डायबिटीसची समस्या दूर करण्यास, हृदयासंबंधी समस्या दूर करण्यास आणि केसांची काळजी घेण्यासाठी फायदा होतो. त्याहूनही महत्वाची बाब म्हणजे मेथीच्या पाण्याने फुप्फुसांसंबंधी समस्यांचा धोकाही कमी केला जाऊ शकतो. या वेगवेगळ्या समस्यांचा धोका कमी करण्यासाठी मेथीच्या पाण्याचं सेवन आठवड्यातून साधारण तीन ते चार वेळा करावं.\n हॉरर सिनेमांची आवड असणाऱ्यांना कोरोना व्हायरससोबत लढणं जाईल सोपं, पण कसं\nतुम्हालाही सतत मास्क लावल्यानंतर गुदमरतं का; प्रवासात मास्क वापराचा की नाही, जाणून घ्या\nCoronavirus : ना 14 ना 15, 'इतके' दिवस शरीरात राहू शकतं कोरोना व्हायरसचं संक्रमण\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nCoronavirus: समजून घ्या ‘कोरोना’: बालकांमध्ये कावासाकी आजारासारखी लक्षणे\nदोन दिवसात २४ जण परतले घरी\nएकाच कुटुंबातील तीन जणांना कोरोनाची बाधा\nकोरोनाला रोखण्यासाठी प्रशासनाचा अ‍ॅक्शन प्लॅन\nCoronavirus: आजाराचा असाही धसका; कोरोनातून बरे होऊनही रुग्णांच्या मनात संशयकल्लोळ\n कोरोना विषाणूने बदलले रूप, बनला पूर्वीपेक्षा नऊ पट अधिक खतरनाक\n कोरोनाच्या लसीबाबत 'या' देशातील कंपनीची दिलासादायक माहिती; तज्ज्ञ म्हणाले की...\nपावसाळ्यात सुका खोकला आणि कफची समस्या टाळण्यासाठी आधीच वापरा 'हे' सोपे उपाय\nकोरोनाचं नवीन औषध लॉन्च; सौम्य लक्षणं असलेल्या रुग्णांसाठी ५० रुपयांपेक्षाही कमी किमतीत उपलब्ध होणार\nभारताची पहिली कोरोना लस पाण्याच्या बॉटलपेक्षाही कमी दरात मिळणार\n रशियाची कोरोनाची लस तयार; अखेर सप्टेंबर महिन्यात लसीचे उत्पादन सुरू होणार\nभारतात कोरोना विषाणूंच्या संक्रमणाची दुसरी लाट येणार जाणून घ्या ICMR च्या तज्ज्ञांचे मत\nसुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवावा की मुंबई पोलिसांकडेच ठेवावा... तुम्हाला काय वाटतं\nमुंबई पोलीस सक्षम cbiकडे देणं आवश्यक\nमुंबई पोलीस सक्षम (203 votes)\ncbiकडे देणं आवश्यक (349 votes)\nकोरोना महामारीच्या अस्ताला सुरुवात \nराम मंदिर पायाभरणीनिमित्त घरोघरी दिवाळी साजरी करा\nसुशांतला न्याय मिळावाच पण शेतकरी आत्महत्येबद्दलही बोला\nअजित दादा पवारना मुख्यमंत्रीपदावर बघण्याची इच्छा\nसुप्रिया सुळे आणि अजित पवार याचं रक्षाबंधन\nपरदेशी कामगारांसाठी कुवैत सरकारचा नवीन मसूदा\nबकरी ईदला कुर्बानी नाही, रक्तदान करा\nगणेश उत्सव नाही पुण्यातील मंडळे सेवा उत्सव करणार\nN95 मास्कचा जन्म कसा झाला \nतरुणीच्या गुप्तांगातून स्वॅब घेतला, नवनीत राणा संतापल्या\ncoronavirus: भारतात कितपत प्रभावी ठरतेय प्लाझ्मा थेरेपी\nसरकारी नोकरी नसली म्हणून काय झाले पेन्शनसाठी सरकारी योजना आहे ना...\n हे साऊथ सुपरस्टार उडवणार अक्षय, सलमान, अजय देवगणची झोप\nअमृता खानविलकरचे सोज्वळ सौंदर्यही करेल तुम्हाला घायाळ,SEE PHOTO\n २६ जुलैची आठवण करुन देणारा धो धो पाऊस; वादळी वाऱ्याचाही मारा\nविमा कंपन्या ई-पॉलिसी जारी करणार, ग्राहकांना 30 दिवसांची संधी मिळणार\nCoronaVirus News : कोरोनाचा धडकी भरवणारा वेग जगभरात दर 15 सेकंदाला होतोय एकाचा मृत्यू\nपंतप्रधान नरेंद्र मोदी भूमीपूजन करत असताना दालनाजवळ २ बकऱ्या पोहोचल्या, तेव्हा...\nराफेलनंतर शक्तीशाली, सशस्त्र ड्रोन मिळणार; अमेरिका 450 किलोंचे बॉम्बही देणार\nRam Mandir Bhoomi Pujan: पंतप्रधान नरेंद्र मोदींचे श्रीरामाला साष्टांग नमन, पाहा भूमिपूजन सोहळ्याची ऐतिहासिक क्षणचित्रे\nMumbai Rain Live Updates: मुंबईत पावसाचा जोर वाढताच समुद्राला येणार उधाण, नागरिकांना सतर्कतेचा इशारा\nरेल्वेगाड्यांमध्ये ‘फिजिकल डिस्टन्सिंगचा’चा फज्जा\nकोचिंगविना तो झाला आयएएस\nपरिश्रम, सातत्य, संयम ही यशाची त्रिसुत्री\nअभिनेत्री दिशा पटानीच्या वडिलांना कोरोनाची लागण\nVideo: आयुष्यात पहिल्यांदाच मंत्���ालयासमोर एवढे पाणी पाहतोय; शरद पवार झाले चकित\nCoronaVirus News : जितेंद्र आव्हाडांनी वाढदिवशी केलं प्लाझ्मादान, कोरोनामुक्त रुग्णांना केलं 'हे' आवाहन\n कोरोनानंतर चीनमध्ये आणखी एका व्हायरसचा धोका; 7 लोकांचा मृत्यू, 60 जणांना लागण\nसरकारी नोकरी नसली म्हणून काय झाले पेन्शनसाठी सरकारी योजना आहे ना...\n प्रेमी युगुलाला खोलीत बंद करून जिवंत जाळले\nBreaking: कोविड रुग्णालयाला भीषण आग; गुजरातमध्ये 8 रुग्णांचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/gender-equality-constitutional-message-says-supreme-court-1228789/", "date_download": "2020-08-07T21:54:07Z", "digest": "sha1:D7Z35RJPMNYAFUC263UIOCEHQ4FDVC3E", "length": 13236, "nlines": 214, "source_domain": "www.loksatta.com", "title": "लैंगिक समानता हा ‘घटनात्मक संदेश’; सर्वोच्च न्यायालयाचे मत | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nशार्कच्या पिल्लांच्या मासेमारीत वाढ\nसागरी किनारा मार्गचा भराव सुरक्षित\nलैंगिक समानता हा ‘घटनात्मक संदेश’; सर्वोच्च न्यायालयाचे मत\nलैंगिक समानता हा ‘घटनात्मक संदेश’; सर्वोच्च न्यायालयाचे मत\nमहिलांना प्रवेशबंदी करणे हा धार्मिक व्यवहारांचे व्यवस्थापन करण्याच्या अधिकारांचा भाग आहे.\nलैंगिक समानता हा ‘घटनात्मक संदेश’ असून, विशिष्ट वयोगटातील महिलांना ऐतिहासिक शबरीमाला मंदिरात प्रवेशास बंदी घालणे हा व्यवस्थापनाचा धार्मिक व्यवहार हाताळण्यासाठीचा हक्क असल्याचा दावा केला जाऊ शकत नाही, असे स्पष्ट मत सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी व्यक्त केले.\nकेरळच्या पत्तनंदिटा जिल्ह्य़ातील शबरीमाला मंदिरात महिलांनाही प्रवेश दिला जावा, अशी मागणी ‘इंडियन यंग लॉयर्स असोसिएशन’ (आयवायएलए)ने केली आहे. तिच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने हे मत नोंदवले. महिलांना प्रवेशबंदी करणे हा धार्मिक व्यवहारांचे व्यवस्थापन करण्याच्या अधिकारांचा भाग आहे, असे त्रावणकोर देवस्वोम मंडळ म्हणू शकत नाही, असे न्यायालयाने म्हटले.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n#MeToo जनहित याचिकेवर तात्काळ सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार\nवकिलांसमोर सरन्यायाधीशांची संपत्ती नगण्य प्रख्यात वकिलांची दिवसाची फी ५० लाख\nदेशाचं नाव ‘इंडिया’ऐवजी ‘भारत’ करा, ��र्वोच्च न्यायालयात आज सुनावणी\nसरन्यायाधीशांनी भाजपाला झापलं : राजकीय पोळी भाजण्यासाठी कोर्टाचा वापर करू नका\nसायरस मिस्री यांच्या पुनर्नियुक्तीला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती\nसुशांतच्या मृत्यूपूर्वी काही दिवस आधी रियाने मुंबईत घेतले दोन आलिशान फ्लॅट्स\nश्रुती मोदी आहे तरी कोण सुशांतच्या मृत्यूप्रकरणी CBI ने तिच्या विरोधात दाखल केला गुन्हा\nसुशांत सिंहच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे देण्यास रिया चक्रवर्तीचा विरोध, म्हणाली...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल शंकुतला देवींनी मृत्यूआधी केलेली 'ती' भविष्यवाणी ठरली खरी\nसोनू सूदच्या मदतीचा ओघ कायम; रशियात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना केलं एअरलिफ्ट\nराज्यातील ग्रामीण भागांमधील करोना प्रादुर्भाव चिंताजनक\nकंपनी सेक्रेटरी प्रवेश परीक्षा ऑनलाइन\nदेशात २४ तासांत ६२,५३८ रुग्ण\nमुंबईतील ७७ टक्के रुग्ण करोनामुक्त\nमशिदीच्या पायाभरणीस जाणार नाही - आदित्यनाथ\nवकील तूर्त अत्यावश्यक सेवेत नाहीत\nऑनलाइन वर्गाना प्राध्यापकांचा विरोध\nतंत्रशिक्षण पदविका प्रवेशप्रक्रिया सोमवारपासून\nमुंबईतील मॉल्समध्ये ‘आरोग्य सेतू’ची ग्राहकांवर सक्ती\nयूपीएससी गुणवंताशी सोमवारी संवाद\n1 चीनने दहशतवादाबाबात भूमिका बदलणे गरजेचे\n2 काश्मीरमधील जनजीवन पूर्वपदावर, मोबाईल इंटरनेट सेवा सुरू\n3 ईशान्येकडील राज्यांना सर्वात वेगवान महासंगणक मिळाला\nअजित पवार मनसे नगरसेवकावर भडकले; म्हणाले, \"आमचे चार मंत्री करोना पॉझिटिव्ह आलेत\"X\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nएअर इंडियाचं विमान केरळच्या कोझिकोड विमान तळावर घसरलं\n५९ टक्के भारतीय म्हणतात चीनसोबत युद्ध केलं पाहिजे, ७२ टक्के जनतेला विजयाची खात्री\nचिनी अ‍ॅपवर बंदी घालण्याचा मोदी सरकारचा निर्णय योग्य आहे का\nमोदी सरकारने करोना स्थिती कशी हाताळली २९ टक्के जनता म्हणते अगदी उत्तम; तर…\nचीनचा प्रश्न हाताळण्यात पंतप्रधान मोदी यशस्वी झाले का सर्वेक्षणात जनतेने दिलं हे उत्तर\nमोदी सरकारच्या आर्थिक धोरणांवरील जनतेचा विश्वास जवळपास कायम; सर्वेक्षणाचा निष्कर्ष\nकरोना रुग्णांसंबंधी राहुल गांधींनी केलेला ‘तो’ दावा ठरला खरा\n“आधी इटलीला नुकसान भरपाई भरू देत,” मरिन केस बंद करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार\nअवघ्या काही रुपयांमध्ये मिळणार ��रोनावरची लस, सिरम इन्स्टिट्युटने जाहीर केली किंमत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vruthanta-news/14-foot-wall-to-save-from-panther-202779/", "date_download": "2020-08-07T22:27:21Z", "digest": "sha1:CVSYFY5UXI3Z2XJBGPQV2DIWVNPS7LZV", "length": 14420, "nlines": 204, "source_domain": "www.loksatta.com", "title": "बिबळ्यांच्या भीतीवर उंच भिंतीचा उतारा.. | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nशार्कच्या पिल्लांच्या मासेमारीत वाढ\nसागरी किनारा मार्गचा भराव सुरक्षित\nबिबळ्यांच्या भीतीवर उंच भिंतीचा उतारा..\nबिबळ्यांच्या भीतीवर उंच भिंतीचा उतारा..\nगेल्या काही महिन्यांपासून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बिबळ्यांचा ठाणे शहरातील नागरी वस्तीत वावर वाढू लागल्याने नागरिक भेदरलेले आहेत.\nगेल्या काही महिन्यांपासून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बिबळ्यांचा ठाणे शहरातील नागरी वस्तीत वावर वाढू लागल्याने नागरिक भेदरलेले आहेत. याच पाश्र्वभूमीवर उद्यानालगत असलेल्या संरक्षक भिंतीची उंची सुमारे १४ ते १५ फूट करण्यात यावी, अशी सूचना सर्वपक्षीय नगरसेवकांनी शुक्रवारच्या सभेत केली. विशेष म्हणजे, वनविभागाने यापूर्वीच उद्यानालगत संरक्षक भिंती उभारण्याचे काम सुरू केले आहे. पण त्याचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. या भिंती सुमारे १२ फूट उंच उभारण्यात येत असल्या तरी, तेथून बिबळ्या उडी मारून नागरी वस्तीत येऊ शकतो, अशी धास्ती नागरिकांना आहे. त्यामुळेच या भिंतींची उंची आणखी तीन ते चार फूट वाढविण्यात यावी, अशी मागणी आता जोर धरू लागल्याचे दिसून येते.\nसंजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगतच असलेल्या घोडबंदर परिसरातील गृहसंकुलांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून बिबळ्याचा वावर वाढू लागला आहे. अनेक गृहसंकुलांच्या आवारातील सीसी टीव्ही कॅमेऱ्यांमध्ये बिबळ्या मुक्तपणे संचार करताना दिसून आला आहे. सध्या बिबळ्याच्या वाढत्या वावरामुळे नागरिक दहशतीच्या सावटाखाली आहेत. बिबळ्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागानेही सापळे रचले आहेत, पण त्याला जेरबंद करण्यात अद्याप वनविभागाला यश आलेले नाही. बिबळ्याच्या दहशतीमुळे नागरिकांना एकटे-दुकटे बाहेर पडणेही मुश्कील झाले आहे. याच पाश्र्वभूमीवर घोडबंदर परिसरातील काही नगरसेवकांनी शुक्रवारच्या सर्वसाधरण सभेत बिबळ्याचा मुद्दा उपस्थित केला. बिबळ्याला जेरबंद करण्यात वनविभागाच्या अधिकाऱ्यांना अपयश येत असून या अधिकाऱ्यांकडून नागरिकांना उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. तसेच नागरिकांना वनविभाग दाद देत नाही, असे आरोपही काही नगरसेवकांनी या वेळी केले. या संदर्भात, वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी तातडीने बैठक घेऊन उपाययोजना करण्यासंबंधी चर्चा करावी, अशी मागणीही नगरसेवकांनी केली. तसेच उद्यानालगत असलेल्या संरक्षक भिंतीची उंची सुमारे १४ ते १५ फूट करण्यात यावी, अशी सूचनाही त्यांनी या वेळी केल्या. दरम्यान, वनविभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन तातडीने उपाययोजना करण्यासंबंधी चर्चा करण्यात येईल, असे आश्वासन महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्यामसुंदर पाटील यांनी या वेळी दिले.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nसंशयित दोषींवर वरदहस्त कोणाचा\n‘कस्तुरबा’च्या धर्तीवर ठाण्यात साथीच्या रोगांचे उपचार केंद्र\nठाण्यात गॅलरीची भिंत कोसळली, दुसऱ्या घटनेत हुंडाया कारचे नुकसान\nBus Accident: ‘ठाणे भिवंडी’-‘ठाणे शहापूर’ बसची धडक, २८ जण जखमी\nनवऱ्यानेच बायकोवर बलात्कार करुन तिची हत्या केली, पत्नीवर प्रेमसंबंधांचा होता संशय\nसुशांतच्या मृत्यूपूर्वी काही दिवस आधी रियाने मुंबईत घेतले दोन आलिशान फ्लॅट्स\nश्रुती मोदी आहे तरी कोण सुशांतच्या मृत्यूप्रकरणी CBI ने तिच्या विरोधात दाखल केला गुन्हा\nसुशांत सिंहच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे देण्यास रिया चक्रवर्तीचा विरोध, म्हणाली...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल शंकुतला देवींनी मृत्यूआधी केलेली 'ती' भविष्यवाणी ठरली खरी\nसोनू सूदच्या मदतीचा ओघ कायम; रशियात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना केलं एअरलिफ्ट\nराज्यातील ग्रामीण भागांमधील करोना प्रादुर्भाव चिंताजनक\nकंपनी सेक्रेटरी प्रवेश परीक्षा ऑनलाइन\nदेशात २४ तासांत ६२,५३८ रुग्ण\nमुंबईतील ७७ टक्के रुग्ण करोनामुक्त\nमशिदीच्या पायाभरणीस जाणार नाही - आदित्यनाथ\nवकील तूर्त अत्यावश्यक सेवेत नाहीत\nऑनलाइन वर्गाना प्राध्यापकांचा विरोध\nतंत्रशिक्षण पदविका प्रवेशप्रक्रिया सोमवारपासून\nमुंबईतील मॉल्समध्ये ‘आरोग्य सेतू’ची ग्राहकांवर सक्ती\nयूपीएससी गुणवंताशी सोमवारी संवाद\n1 जेसीबीच्या प्रतापामुळे डोंबिवलीत कचराक��ंडी..\n2 विसर्जन मिरवणुकींमध्ये ध्वनिप्रदूषण शिगेला\n3 ‘पाणी स्वस्त मिळते म्हणून नासाडी करू नका’\nअजित पवार मनसे नगरसेवकावर भडकले; म्हणाले, \"आमचे चार मंत्री करोना पॉझिटिव्ह आलेत\"X", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://hinducharter.org/mr/%E0%A4%98%E0%A4%9F%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%AE-26-%E0%A4%A4%E0%A5%87-30-%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%A7%E0%A4%BE/", "date_download": "2020-08-07T21:22:31Z", "digest": "sha1:VC72GAWCGL2W4SHEVFLNAPTC3TDUFAOT", "length": 13344, "nlines": 85, "source_domain": "hinducharter.org", "title": "संविधानच्या अनुच्छेद २६ - ३० मध्ये - हिंदूंना समान अधिकार देण्यासाठी हिंदूंच्या विरुद्ध संवैधानिक भेदभाव काढून आणि सरकारी कार्यात धार्मिक तटस्थपणा आणून देण्यासाठी हिंदूंचे वर्गीकरण अल्पसंख्यक म्हणून करण्याचे संशोधन करावे - हिंदू अभियाचना घोषणापत्र", "raw_content": "\nसंविधानच्या अनुच्छेद २६ – ३० मध्ये – हिंदूंना समान अधिकार देण्यासाठी हिंदूंच्या विरुद्ध संवैधानिक भेदभाव काढून आणि सरकारी कार्यात धार्मिक तटस्थपणा आणून देण्यासाठी हिंदूंचे वर्गीकरण अल्पसंख्यक म्हणून करण्याचे संशोधन करावे\nसंविधानच्या अनुच्छेद २६ – ३० मध्ये – हिंदूंना समान अधिकार देण्यासाठी हिंदूंच्या विरुद्ध संवैधानिक भेदभाव काढून आणि सरकारी कार्यात धार्मिक तटस्थपणा आणून देण्यासाठी हिंदूंचे वर्गीकरण अल्पसंख्यक म्हणून करण्याचे संशोधन करावे\nआपल्या संविधानानुसार, राज्याला कोणताही धर्म नाही आणि राज्य सर्व धर्मांच्या लोकांना समान वागणूक देतं. संविधान सभेच्या वादविवादाच्या उप-मजकुरातून स्पष्ट होते की, बहुसंख्य लोकांना मिळणारे हक्क अल्पसंख्यांकांना केवळ विभाजनानंतरच्या प्रचलित परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर एक आश्वासन म्हणून दिले गेले होते. कोणत्याही परिस्थितीत, संविधानाच्या निर्मात्यांचा असा हेतू कधीही नव्हता कि अल्पसंख्यांकांना खास करून प्रदान केलेले हक्क बहुसंख्य लोकांना नाकारण्यात येतील. तरीही, हळूहळू अनुच्छेद २६ ते ३० ची व्याख्या अशी होत गेली ज्यामुळे बहुसंख्य समुदायाला न मिळणारे हक्क अल्पसंख्यांकांना दिले गेले ज्यामुळे बहुसंख्य समुदाया मध्ये भेदभाव झाल्याची अस्वस्थ भावना निर्माण झाली आहे. ह्यामुळे असा वेगळं सांगायची गरज नाही कि बहुसंख्य किंवा अल्पसंख्यक, कोणत्याही समुदाया मध्ये, देशा बद्दल कोणतीही वास्तविक किंवा अवास्तविक ��क्रार असणे हे देशाच्या ऐक्य आणि अखंडतेस हानिकारक आहे.\nबहुसंख्य हिंदूंना होण्याऱ्या संवैधानिक स्वरुपाच्या अपंगत्वाची समस्या समजल्यानंतर कै. सय्यद शहाबुद्दीन यांनी, समाजातले सर्व समुदाय आणि विभाग समाविष्ट करण्यासाठी, लोकसभेत १९९५ च्या खाजगी सदस्य विधेयक क्रमांक ३६ ला योग्य संशोधन करून संविधानच्या अनुच्छेद ३० च्या व्याप्तीस विस्तार देताना, “अल्पसंख्यक” शब्दाचा ऐवजी “सर्व नागरिक संघटक” असा बदल करून, आणले होते.\nह्या देशाच्या सर्व नागरिकांमधील समानता पुनर्स्थापित करण्यासाठी, कुठला हि धर्म का असू नये, ह्या भेदभावपूर्ण न्यायव्यवस्थेला समाप्त करणे आवश्यक आहे आणि नागरिकांच्या सर्व विभागांमध्ये, धर्माचा विचार न करता, संवैधानिक आणि वैधानिक समानता प्रदान करण्यासाठी, अनुच्छेद २६ – ३० मध्ये असे संशोधन करावे कि जेणेकरुन हिंदूंना पण अल्पसंख्यांकांच्या बरोबरीने, खाली दिलेल्या बाबतीत, समान अधिकार, विशेषाधिकार आणि वैधानिक संरक्षण मिळू शकेल:\n(i) उपासना स्थळांचे व्यवस्थापन (मंदिर आणि धार्मिक स्थायीदान);\n(ii) सरकारी योजना, शिष्यवृत्ती, फायदे इ. विविध लाभांमध्ये मध्ये हक्क;\n(iii) शैक्षणिक संस्थांमध्ये पारंपारिक भारतीय ज्ञान आणि भारताच्या प्राचीन ग्रंथांचे शिक्षण उपलब्ध करणे; आणि\n(iv) सरकार आणि सरकारी संस्थांचे अयोग्य हस्तक्षेप न होता त्यांच्या निवडीच्या शैक्षणिक संस्थांची स्थापना व प्रशासन.\nया संदर्भात डॉ. सत्यपाल सिंह (मंत्री बनण्याआधी) संविधान २६ – ३० मध्ये संशोधन करण्यासाठी लोकसभेत २०१६ च्या खासगी सदस्य संख्या क्र. २२६ विधेयक ला सादर केले होते. आम्ही पुन्हा नमूद करतो की या विधेयकात प्रस्तावित केलेल्या सुधारणांमुळे कोणत्याही समुदायाकडून किंवा गटांकडून कोणतेही अधिकार परत घेतले जात नाहीत, परंतु हिंदूंसह सर्व विभागांना समान अधिकार आणि विशेषाधिकारांचा आनंद घेता येईल जे सध्या केवळ अल्पसंख्यांकांसाठीच उपलब्ध आहेत आणि कायद्याच्या अंतर्गत सर्वांना सामान वागणूक मिळेल.\n(I) लोकसभेतील २०१६ च्या डा. सत्यपाल सिंह यांच्या खाजगी सदस्य विधेयक क्र. २२६;\n(ii) लोकसभेतील १९९५ च्या सय्यद शहाबुद्दीन यांच्या खाजगी सदस्य विधेयक क्रमांक ३६,\nच्या प्रती तत्काळ संदर्भासाठी क्रमशः अनुक्रमे – २ आणि ३ म्हणून संलग्न आहे.\nत्यानुसार आम्ही आपणास विनंत��� करतो कि, लोकसभेत स्थगित झालेल्या डॉ. सत्यपाल सिंह खाजगी सदस्य विधेयक क्रमांक २२६ ला, संसदेच्या आगामी सत्रात तत्काळ मंजुरी द्यावी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/coronavirus/dogs-can-trace-covid19-positive-patients-120052000011_1.html", "date_download": "2020-08-07T21:54:28Z", "digest": "sha1:ZEBAN2UJWZATUXMBPNJJYNJ6VNCVXJQJ", "length": 12840, "nlines": 128, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "यश मिळालं तर करोनाची लागण झाल्याणार्‍यांना कुत्रे देखील शोधून काढतील | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 8 ऑगस्ट 2020\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nयश मिळालं तर करोनाची लागण झाल्याणार्‍यांना कुत्रे देखील शोधून काढतील\nकोरोनाशी लढा देणे आणि त्यावर उपचारासाठी जगभरात वेगवेगळ्या पर्यांयांवर काम केले जात आहे. ब्रिटनचे संशोधक कुत्र्यांकडून काही मदत घेता येईल का यावर शोध करत आहे.\nब्र‍िटनमध्ये या शोधावर मोठी तयारी केली जात आहे. यासाठी फंड देखील जाहीर करण्यात आले आहे. या शोधात यश मिळाले तर आपल्याला मेडिकल टीमसह कुत्रे देखील दिसतील.\nब्रिटनचे संशोधक हे बघण्याचा प्रयत्न करत आहे की काय कुत्र्यांमध्ये कोविड-19 चे रुग्ण ओळखण्याची क्षमता आहे का ब्रिटिश सरकारप्रमाणे या रिसर्चवर पाच लाख पाउंड खर्च करण्यात येत आहे. हा शोध लंडन स्कूल ऑफ हायजीन ऐंड ट्रॉपिकल मेडिसिन, दुरहम युनिव्हर्सिटी आणि मेडिकल डिटेक्शन डॉग्स सोबत करण्यात येत आहे.\nइनोव्हेशन मंत्री जेम्स बेथेल यांनी याबद्दल सांगितले की 'बायो-डिटेक्शन डॉग्स विशेष प्रकाराच्या कर्करोग ट्रेस करतात आणि आम्हाला वाटतं की या इनोव्हेशनचे त्वरित परिणाम मिळतील ज्याने आमची टेस्टिंग क्षमता वाढेल.'\n6 लॅब्राडोर आणि कॉकर स्पेनील्सला कोरोना रुग्णांच्या शरीराचे वासाचे नमुने देण्यात येतील. हे रुग्ण लंडनच्या विभिन्न रुग्णालयातील असतील. त्यांना आजारी आणि निरोगी यांच्यात अंतर शिकवण्यात येईल. मेडिकल डिटेक्शन डॉग्स यांच्याप्रमाणे त्यांनी सुरुवातीला कर्करोग, पार्किंसन आणि मलेरिया आजार ओळखण्यासाठी कुत्र्यांना ट्रेनिंग दिली होती.\nहे यशस्वी ठरलं तर एक कुत्रा सार्वजनिक स्थळावर किमान एका तासात 250 रुग्णांची ओळख करू शकतील. या प्रकाराचा शोध अमेरिका आणि फ्रान्समध्ये करण्यात येत आहे. अमेरिका, नेदरलँड्स आणि हॉन्ग कॉन्गचे पशू चिकित्सकांप्रमाणे जगातील अनेक कुत्रे कोविड-19 ची लागण झालेल्या रुग्णांच्या संपर्कात आलेले आहेत.\nआता वकील दिसणार पांढऱ्या शुभ्र कपड्यात, सुप्रीम कोर्टाचा निर्णय\nपुण्यात ‘COVID19 antibody’ चा शोध घेणारी पहिली स्वदेशी टेस्ट किट तयार\nCoronaVirus : छातीचा X-ray किंवा Swab Test या पैकी कोणता पर्याय योग्य, जाणून घ्या Expert Advice\n'या' जिल्ह्यांमध्ये केंद्रीय पथक दाखल होणार\nराज्यात कोरोना बाधित ११८८ रुग्ण बरे होऊन घरी\nयावर अधिक वाचा :\nअमेरिकेत प्राण्यांना कोरोनाची लागण, एका कुत्र्याचा ...\nअमेरिकेत सात वर्षीय जर्मन शेफर्ड प्रजातीच्या एका कुत्र्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ...\nअयोध्येत राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याची तयारी सुरु\nअयोध्येत राम मंदिर भूमिपूजनाचा सोहळा 5 ऑगस्टला होणार असल्याने कार्यक्रमाची तयार जोरात ...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राजगृह निवासस्थानाची तोडफोड ...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मुंबईतील दादर येथील राजगृह निवासस्थानाची तोडफोड करणाऱ्या ...\nपावसाचे पुण्यात पुन्हा एकदा जोरदार आगमन\nमहाराष्ट्रात बऱ्यापैकी मॉन्सूनला सुरवात झाली आहे. राज्याच्या बहुतांश भागात गेल्या दोन ...\nऑगस्टमध्ये तब्बल १६ दिवस बॅंक बंद राहणार\nऑगस्ट महिन्यांपासून रक्षाबंधन, गणपती अशा विविध सणांना सुरुवात होते. त्यामुळे ऑगस्टमध्ये ...\nएअर इंडियाचं विमान केरळच्या कोझिकोड विमानतळावर घसरलं, ...\nकेरळच्या कोझिकोड विमानतळाच्या धावपट्टीवर एअर इंडियाचं विमान घसरल्याची धक्कादायक घटना घडली ...\nचंद्रकांत पाटील विरोधकांना जीवनातून उठवतात\nभाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (BJP Chandrakant Patil) यांचे दोन चेहरे आहेत. त्यांचा ...\nमद्रास हायकोर्टाने बाबा रामदेव यांना फटकारले, पतंजली ...\nबाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेदने प्रतिकारक क्षमता वाढवत असल्याचा दावा करत कोरोनील हे ...\nअमेरिकेत नव्या आजाराचा फैलाव, लाल आणि पिवळ्या कांद्यापासून ...\nकोरोनानंतर अमेरिकेच्या बर्‍याच राज्यात नवीन आजार फैलावत आहे. लाल आणि पिवळ्या कांद्यामुळे ...\nगूगलचा चीनला दणका, चीनची २५०० पेक्षा जास्त यूट्यूब चॅनेल्स ...\nगूगलने चीनची २५०० पेक्षा जास्त यूट्यूब चॅनेल्स डिलीट केली आहेत. त्यामुळे चीनला याचा मोठा ...\nजिओ मामी मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये दीपिका पादुकोणचा ग्लॅमरस लूक\nटक्सिडो सूटमध्ये सोनम कपूरची सुंदर शैली\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://dainikekmat.com/entertainment/lokmanyas-words-are-inspiring-in-corona-period-subodh-bhave-25600/", "date_download": "2020-08-07T20:36:18Z", "digest": "sha1:UEDRPIF7R3JYFNBZAVOGSMNMLYCPATOH", "length": 14900, "nlines": 175, "source_domain": "dainikekmat.com", "title": "लोकमान्यांचे बोल कोरोना काळात प्रेरणादायी: सुबोध भावे - पुरोगामी विचाराचे एकमत", "raw_content": "\nHome मनोरंजन लोकमान्यांचे बोल कोरोना काळात प्रेरणादायी: सुबोध भावे\nलोकमान्यांचे बोल कोरोना काळात प्रेरणादायी: सुबोध भावे\nकितीही संकटे आली, आभाळ जरी कोसळले तरी त्यावर पाय रोवून उभा राहीन-लोकमान्य टिळक\nपुणे : “कितीही संकटे आली, आभाळ जरी कोसळले तरी त्यावर पाय रोवून उभा राहीन” हे लोकमान्य टिळकांचे परखड बोल आज कोरोनाच्या संकट काळात प्रकर्षाने आठवतात. सध्या कोरोनामुळे अत्यन्त बिकट स्थिती निर्माण झाली आहे. अनेक गोष्टी कानावर आदळत आहेत. पण त्यांचे हे बोल कायम स्मरणात ठेवल्यास संकटावर मात करण्यास निश्चितच बळ मिळेल, असा आशावाद प्रसिद्ध अभिनेते- दिग्दर्शक सुबोध भावे यांनी व्यक्त केला.\nलोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या स्मृति शताब्दीवर्षाच्या सांगता समारंभानिमित्त शनिवारी ( 1 ऑगस्ट) संवाद पुणे आणि समर्थ युवा फाैऊडेशन यांच्या वतीने प्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे आणि राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांचा खासदार गिरीश बापट यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या पुरस्कार सोहळ्यानंतर ‘मी आणि लोकमान्य’ या कार्यक्रमात अनुभव कथन करताना सुबोध भावे बोलत होते. मिलिंद कुलकर्णी यांनी संवादकाची चोख भूमिका बजावली.\nहिंगोलीत तब्बल ५६ कोरोना पॉझिटीव्ह \nपुरस्कार सोहळ्याप्रसंगी भाजपा शहर अध्यक्ष जगदीश मुळीक, आमदार सुनिल कांबळे, पुणे मनपाचे स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, समर्थ युवा फाैऊडेशनचे अध्यक्ष राजेश पांडे, संवाद पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन, सचिन ईटकर उपस्थित होते. भावे म्हणाले, लोकमान्यांनी केवळ गणेश उत्सवाद्वारे लोकांना एकत्र आणले नाही तर त्यांनी अनेक छोट्या कार्यांतून लोकांच्या मनातील स्वांतत्र्य लढ्याबाबतची आग धुमसत ठेवली. लोकमान्य हे ज्योतिष शास्त्राचे गाढे अभ्यासक होते, तसेच ते गणिततज्ज्ञ म्हणून देखील प्रसिद्ध होते.\nत्यामुळे त्यांच्या मनात स्वातंत्र्य प्राप्तीचा रोड मॅप तयार होता. त्या रोड मॅप नुसारच त्यांची पाऊले उचलली जात होत�� आणि कोण, कुठे,कोणती भूमिका निभावणार हे त्यांच्या गणितीय बुद्धीतून स्पष्ट होते. चित्रपटाच्या निमित्ताने टिळकांच्या चरित्रावर प्रकाशझोत टाकणारी अनेक पुस्तकं वाचनात आली. त्यात गंगाधर गाडगीळ यांनी लिहिलेले दुर्दम्य, सदानंद मोरे यांनी लिहिलेले लोकमान्य ते महात्मा हा द्विखंड, न.चिं केळकर यांनी लिहिलेले पुस्तक अशा अनेक पुस्तकांचा माझ्यावर प्रभाव होता. ही पुस्तके वाचून मला उमगले की, शाळेत शिकविले जातात त्यापेक्षा टिळक खूप वेगळे आहेत.\nसुशांतसिंहच्या बहिणीने मोदींना केली न्यायाची मागणी\nगणेश उत्सवाचे आद्य प्रवर्तक केवळ या प्रतिमेतच आपण लोकमान्यांना अडकवले आणि त्यातच त्यांच्या प्रतिमेचे विसर्जन केले. लोकमान्यांचे कर्तृत्व आणि ध्येयवाद यापेक्षा खूप व्यापक होता, तो आपण समजून घेतला तरच आपण लोकमान्यांना ओळखले असे म्हणू शकू याकडेही त्यांनी लक्ष वेधले.\nसध्या कोरोना काळात कलाकारांवर आर्थिक आरिष्टय कोसळले आहे.पण मी ज्या गोष्टीवर श्रद्धा ठेवून आलोय ते पावित्र्य श्रद्धा मला घालवू द्यायची नाहीये, हवं ते काम करता आले नाहीतर काय असं मला नकोय हे त्यांनी प्रांजळपणे सांगितले. कोणताही कलाकार कोरी पाटी घेऊन जन्माला येतो ती पाटी भूमिका झाली की नेहमी कोरी करतो त्यानंतरच त्यावर नवीन लिहिता येते. माझ्या भूमिकांमधून खूप काही शिकत गेलो पण त्याने आयुष्य व्यापून टाकता कामा नये. हे तत्व नेहमी पाळले असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमानंर कीर्तनकार चारुदत्त आफळे यांचे ‘लोकमान्यांचे तेजस्वी जीवन’ या विषयावर कीर्तन झाले.\nअमर सिंह यांचं निधन\nPrevious articleदुध दरवाढीसाठी भाजपाचा रास्तारोको\nNext articleयुवकांनी निर्भय होऊन देशाला नवी दिशा देण्यासाठी सज्ज झाले पाहिजे-राज्यपाल\nमहानिर्वाण शताब्दी विशेष : गांधीजी, गोखले आणि लोकमान्य टिळक\nलोकमान्य टिळकांनी देह ठेवला, त्याला १ ऑगस्ट रोजी १०० वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त लोकमान्यांच्या पुण्यस्मृतीला प्रथम माझे वंदन. लोकमान्य टिळक, नामदार गोपाळकृष्ण गोखले...\nती धीट मराठी मूर्ती कणखर ताठ….\nशनिवार, दिनांक १ ऑगस्ट ... एक विलक्षण दिवस आहे. लोकमान्यांच्या स्मृतिदिनाची १०० वर्षे याच दिवशी होतात. तरुण पिढीने टिळक, गांधी किती वाचले, अभ्यासले माहीत...\nमहानिर्वाण शताब्दी विशेष : गीता, गीतारहस्य आणि लोकमान्य\nभारतीय असंतोषाचे जनक आणि प्रकाण्ड पंडित लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या १००व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करताना लोकमान्यांचा स्फूर्तिदायी जीवनपट मन:चक्षूसमोरून सतत...\nजयंती विशेष : भारतीय असंतोषाचे जनक : लोकमान्य टिळक\n२३ जुलै १८५६ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखलगावात पार्वतीबाई व गंगाधर टिळक या दाम्पत्याच्या पोटी बाळ गंगाधर टिळक जन्मास आले. बालपणी ते शाळेत असताना एकदा...\nखाजगी रुग्णालये ताब्यात घेण्याचा आदेश\nधावपट्टीवरून घसरून दरीत कोसळले विमान\nरुग्णसंख्यावाढीचा देशात नवा उच्चांक\nसप्टेंबरपासून शाळेची घंटा वाजणार\nबासमती तांदळावरून दोन मुख्यमंत्र्यांत जुंपली\nखाजगी रुग्णालये ताब्यात घेण्याचा आदेश\nधावपट्टीवरून घसरून दरीत कोसळले विमान\nरुग्णसंख्यावाढीचा देशात नवा उच्चांक\nसप्टेंबरपासून शाळेची घंटा वाजणार\nबासमती तांदळावरून दोन मुख्यमंत्र्यांत जुंपली\nधक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर\nलातूर ब्रेकिंग : लातूर शहरात आज १० कोरोना पॉजिटीव्ह आढळले\nतिस-या दिवशीही लातूर घरात\nखाजगी रुग्णालये ताब्यात घेण्याचा आदेश\nधावपट्टीवरून घसरून दरीत कोसळले विमान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mahaenews.com/154136/", "date_download": "2020-08-07T20:50:50Z", "digest": "sha1:WB32GAWWVSJC5LHN4YJRWGQ3A2GI254I", "length": 22114, "nlines": 233, "source_domain": "mahaenews.com", "title": "'महाविकासआघाडी सरकार म्हणजे एका नवऱ्याच्या दोन बायका' -राम शिंदे | Mahaenews", "raw_content": "\n विमान अपघातात ठार झालेला पायलट महाराष्ट्राचा सुपुत्र, दीपक साठे यांनी गमावला जीव\n#CoronaVirus: कोरोना लस 225 रुपयांना उपलब्ध होणार, सिरम इन्स्टिट्यूटचा बिल गेट्स फाऊंडेशनसोबत 10 कोटी डोसचा करार\nविमानतळावर एअर इंडियाचं विमान क्रॅश, विमानाचे दोन तुकडे\nमुंबईत परतणाऱ्यांसाठी आता १४ दिवसांचा होम क्वारंटाइन; पालिकेचा निर्णय\nकोरोनाविरुद्धच्या लढाईत मोठं यश, १२ ऑगस्ट रोजी रशिया करणार लसीची नोंदणी\nSushant Sing Suicide Case: ईडीकडून रियाची कसून चौकशी, भाऊ शौविक कार्यालयात दाखल\n…जर… तर…पण…शिवसेना आज देशातील मोठा राष्ट्रीय पक्ष असता \nमुंबईसह राज्यभरात पावसाचा जोर ओसरला\n पाच दिवसात सोने दरात साडेतीन हजारांची वाढ, तोळ्याचा भाव तब्बल…\nपरदेश शिष्यवृत्तीसाठी इच्छुक विद्यार्थ्यांना सामाजिक न्यायमंत्र��� धनंजय मुंडे यांचा दिलासा\nHome breaking-news ‘महाविकासआघाडी सरकार म्हणजे एका नवऱ्याच्या दोन बायका’ -राम शिंदे\n‘महाविकासआघाडी सरकार म्हणजे एका नवऱ्याच्या दोन बायका’ -राम शिंदे\nअहमदनगर | राज्यातील महाविकासआघाडी सरकार म्हणजे एका नवऱ्याच्या दोन बायका आहेत, अशी बोचरी टीका माजी मंत्री आणि भाजप नेते राम शिंदे यांनी केली. ते शनिवारी सोलापूर-नगर महामार्गावर दूध दरवाढीसाठी करण्यात आलेल्या आंदोलनावेळी बोलत होते. यावेळी राम शिंदे यांनी महाविकासआघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. त्यांनी म्हटले की, राज्यातील महाविकास आघाडी सरकार प्रत्यक्षात तिघाडी सरकार आहे. याचा खेळ आवरत आलेला असून हे सरकार कधी कोसळेल याचा पत्ताही लागणार नाही, असे राम शिंदे यांनी म्हटले.\nतसेच हे सरकार म्हणजे एका नवऱ्याच्या दोन बायका आणि त्यामधून अडचणीत आलेला हा संसार आहे. घरातला कर्ता माणूस कोपर्‍यात बसला आहे. प्रजा आणि शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत आला आहे. आमच्या सरकारमध्ये आम्ही शेतकऱ्यांना पाच रुपये अनुदान देण्याचे ठरवले होते. मात्र या सरकारने अनुदान दिले नाही, असा आरोप राम शिंदे यांनी केला.\nमात्र, काँग्रेसकडून भाजपचे हे सर्व आरोप फेटाळून लावण्यात आले आहेत. भाजपच्या नेत्यांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात आहे. राज्य सरकार चार महिन्यांपासून शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा करत आहे, असा दावा राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला.\nदुध दरवाढीच्या मागणीसाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे पुणे-मुंबई महामार्गावर आंदोलन\nसोन्याचा दर ५४ हजार ५३८ रूपये प्रति १० ग्रामवर पोहोचला\n विमान अपघातात ठार झालेला पायलट महाराष्ट्राचा सुपुत्र, दीपक साठे यांनी गमावला जीव\n#CoronaVirus: कोरोना लस 225 रुपयांना उपलब्ध होणार, सिरम इन्स्टिट्यूटचा बिल गेट्स फाऊंडेशनसोबत 10 कोटी डोसचा करार\nविमानतळावर एअर इंडियाचं विमान क्रॅश, विमानाचे दोन तुकडे\nमुंबईत परतणाऱ्यांसाठी आता १४ दिवसांचा होम क्वारंटाइन; पालिकेचा निर्णय\nकोरोनाविरुद्धच्या लढाईत मोठं यश, १२ ऑगस्ट रोजी रशिया करणार लसीची नोंदणी\nSushant Sing Suicide Case: ईडीकडून रियाची कसून चौकशी, भाऊ शौविक कार्यालयात दाखल\n…जर… तर…पण…शिवसेना आज देशातील मोठा राष्ट्रीय पक्ष असता \nमुंबईसह राज्यभरात पावसाचा जोर ओसरला\n पाच दिवसात सोने दरात साडेतीन हजारांची वाढ, तोळ्याचा भाव तब्बल…\nपरदेश शिष्यवृत्तीसाठी इच्छुक विद्यार्थ्यांना सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचा दिलासा\n विमान अपघातात ठार झालेला पायलट महाराष्ट्राचा सुपुत्र, दीपक साठे यांनी गमावला जीव\n#CoronaVirus: कोरोना लस 225 रुपयांना उपलब्ध होणार, सिरम इन्स्टिट्यूटचा बिल गेट्स फाऊंडेशनसोबत 10 कोटी डोसचा करार\nविमानतळावर एअर इंडियाचं विमान क्रॅश, विमानाचे दोन तुकडे\nमुंबईत परतणाऱ्यांसाठी आता १४ दिवसांचा होम क्वारंटाइन; पालिकेचा निर्णय\nकोरोनाविरुद्धच्या लढाईत मोठं यश, १२ ऑगस्ट रोजी रशिया करणार लसीची नोंदणी\nSushant Sing Suicide Case: ईडीकडून रियाची कसून चौकशी, भाऊ शौविक कार्यालयात दाखल\n…जर… तर…पण…शिवसेना आज देशातील मोठा राष्ट्रीय पक्ष असता \n विमान अपघातात ठार झालेला पायलट महाराष्ट्राचा सुपुत्र, दीपक साठे यांनी गमावला जीव\n#CoronaVirus: कोरोना लस 225 रुपयांना उपलब्ध होणार, सिरम इन्स्टिट्यूटचा बिल गेट्स फाऊंडेशनसोबत 10 कोटी डोसचा करार\nविमानतळावर एअर इंडियाचं विमान क्रॅश, विमानाचे दोन तुकडे\nमुंबईत परतणाऱ्यांसाठी आता १४ दिवसांचा होम क्वारंटाइन; पालिकेचा निर्णय\nकोरोनाविरुद्धच्या लढाईत मोठं यश, १२ ऑगस्ट रोजी रशिया करणार लसीची नोंदणी\nSushant Sing Suicide Case: ईडीकडून रियाची कसून चौकशी, भाऊ शौविक कार्यालयात दाखल\n…जर… तर…पण…शिवसेना आज देशातील मोठा राष्ट्रीय पक्ष असता \n विमान अपघातात ठार झालेला पायलट महाराष्ट्राचा सुपुत्र, दीपक साठे यांनी गमावला जीव\n#CoronaVirus: कोरोना लस 225 रुपयांना उपलब्ध होणार, सिरम इन्स्टिट्यूटचा बिल गेट्स फाऊंडेशनसोबत 10 कोटी डोसचा करार\nविमानतळावर एअर इंडियाचं विमान क्रॅश, विमानाचे दोन तुकडे\nमुंबईत परतणाऱ्यांसाठी आता १४ दिवसांचा होम क्वारंटाइन; पालिकेचा निर्णय\nकोरोनाविरुद्धच्या लढाईत मोठं यश, १२ ऑगस्ट रोजी रशिया करणार लसीची नोंदणी\nSushant Sing Suicide Case: ईडीकडून रियाची कसून चौकशी, भाऊ शौविक कार्यालयात दाखल\n…जर… तर…पण…शिवसेना आज देशातील मोठा राष्ट्रीय पक्ष असता \nमुंबईसह राज्यभरात पावसाचा जोर ओसरला\n पाच दिवसात सोने दरात साडेतीन हजारांची वाढ, तोळ्याचा भाव तब्बल…\nपरदेश शिष्यवृत्तीसाठी इच्छुक विद्यार्थ्यांना सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचा दिलासा\nअरबी समुद्रात 40 मैलावर अडकलेल्या मच्छिमारांची अखेर सुटका\nमला गुरांचा चाराही खावा लागला तरी चाले���, पण…: शोएब अख्तर\n‘लोकांनी घराबाहेर पडू नये, कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून मुंबईत साचू दिलं’ – प्रसाद लाड\n1 सप्टेंबर ते 14 नोव्हेंबर पासून टप्प्याटप्प्याने शाळा सुरु करण्यााचा केंद्र सरकारचा विचार\nनॉन चायनीज स्मार्टफोनवर जबरदस्त मिळतेय सूट\nएकनाथ खडसेंना वाढीव वीजबिलाचा ‘शॉक’, बिलात सूट देण्याची मागणी\nपंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली तर, सांगलीत कृष्णा नदीपात्रातही 15 बोटी तैनात\n#CoronaVirus: वर्षांवरील कलाकारांना पुन्हा शूटिंगची परवानगी, ठाकरे सरकारचा आदेश हायकोर्टाने बदलला\nनांदेडमधील भाजपा खासदार चिखलीकरांना कोरोनाची लागण\nएकनाथ खडसेंना महावितरणकडून 1 लाख 4 हजारांचे वाढीव वीज बिल\n#CoronaVirus | क्वारंटाईनमधून १२९ जण वरळी कोळीवाड्यात परतले\nशालेय अभ्यासक्रमात ‘शरद कमळ बघ’,यावर शरद पवार म्हणतात…\n‘छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव शौचालयाला\nउद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यात शरयू किनारी आरती नाही\n#Covid-19 | कार्यालये सुरु करण्यापूर्वी निर्जंतुक करणे बंधनकारक\nराज्याच्या अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या घोषणा\nकोरोनाचा संशयित रुग्ण रत्नागिरीत, शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल\nयेत्या दोन वर्षांत सर्व ग्रामपंचायती ऑप्टिकल फायबरने जोडणार : मुख्यमंत्री\nस्थायी समितीकडून तब्बल दोन कोटी ६६ हजार रुपयांची विकासकामे मंजूर\n१७०० कोटींच्या लेखापरीक्षणासाठीएक महिन्यात फायली उपलब्धकरून द्या: सीमा सावळे\nपिंपळे सौदागरमध्ये प्लॅस्टिक बॅग्ज वापराला बंदी\nराज्यात 1 लाखापर्यंत थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांची यादी मागवली\nराणीबागेमध्ये जाण्यास महापौर विश्वनाथ महाडेश्वर नाखुश\nकोयनेतून ३०७४ क्युसेकने विसर्ग…कर्नाटकची तहान भागविण्यासाठी पाणी\nमहिलांवरील अत्याचार कमी करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे : जया बच्चन\nतीचे संबंध ‘कासव’ गतीने सुधारत आहेत : उद्धव ठाकरे\nरिझर्व्ह बँकेचे नियम मोडल्याचा बँकांना फटका…राज्यातल्या १२ बँकांवर टाच\nनागरिकहो….’आधार’नं लिंक नसलेली बँक खाती बंद होणार\n विमान अपघातात ठार झालेला पायलट महाराष्ट्राचा सुपुत्र, दीपक साठे यांनी गमावला जीव\nआता, दररोज बदलणार पेट्रोल-डिझेलच्या किंमती\nmahaenews.com हे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील घ��ामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nमुख्य कार्यालय : महाईन्यूज,पत्ता : विश्वकर्मा बिल्डींग, जे. के. सावंत मार्ग, दादर, मुंबई, २८.\nपुणे विभागीय कार्यालय : महाईन्यूज, विशाल ई-स्क्वेअर सिनेमा जवळ, पिंपरी -चिंचवड,पुणे ४११०१८\nउस्मानाबाद विभागीय कार्यालय : तांबरी, कलेक्टर निवासस्थानाच्या पाठीमागे, उस्मानाबाद.\nसोलापूर विभागीय कार्यालय: होडगी रोड, चेतन फौंड्रीसमोर, सोलापूर.\nकोल्हापूर विभागीय कार्यालय: जय गणेश बिल्डींग, सायबर चौक, विद्यापीठ रोड, कोल्हापूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/business/business-news/gold-demand-will-decline/articleshow/71941952.cms", "date_download": "2020-08-07T21:39:43Z", "digest": "sha1:OFPFXQPG4UE3CEAPKSHGTFYB6U7ZQMTZ", "length": 16248, "nlines": 115, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "business news News : सोन्याची मागणी घटणार\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n आर्थिक मरगळ, भाववाढ कारणीभूत\nआर्थिक मरगळ आणि वाढत्या किमतीमुळे चालू वर्षांमध्ये देशभरात सोन्याच्या मागणीला मोठा फटका बसल्याचे दिसत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत चालू वर्षात सोन्याची मागणी आठ टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता आहे.\n आर्थिक मरगळ, भाववाढ कारणीभूत\nआर्थिक मरगळ आणि वाढत्या किमतीमुळे चालू वर्षांमध्ये देशभरात सोन्याच्या मागणीला मोठा फटका बसल्याचे दिसत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत चालू वर्षात सोन्याची मागणी आठ टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता आहे. २०१८मध्ये देशात ७६० टन सोन्याची विक्री झाली होती. चालू वर्षात हा आकडा ७०० टनांवरच मर्यादित राहण्याची चिन्हे आहेत. 'वर्ल्ड गोल्ड कौन्सिल'ने प्रसिद्ध केलेल्या अहवालामध्ये ही माहिती देण्यात आली आहे.\nसप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये सोन्याच्या किमतीने प्रति दहा ग्रॅमसाठी ३९,०११ रुपये असा आजवरचा सर्वोच्च दर नोंदवला होता. ही भाववाढ तसेच, सीमा शुल्कामध्ये झालेली अडीच टक्क्यांची वाढ सराफ बाजारासाठी मारक ठरली असेही या अहवालात म्हटले आहे. अहवालानुसार २०१९च्या तिसऱ्या तिमाहीअखेर म्हणजे जुलै ते सप्टेंबर या कालावधीत सोन्याची मागणी गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत ३२ टक्‍क्‍यांनी घटली. सप्टेंबरअखेरच्या तिमाहीमध्ये देशभरातील सोन्याची मागणी १२३ टनांवर मर्यादित राहिली. २०१६च्या दुसऱ्या तिमाहीतील मागणीनंतरचा हा नीचांक आहे. सोन्याच्या दरात झालेली जबर वाढ या घटत्या मागणीसाठी प्रामुख्याने कारणीभूत ठरली आहे.\nजुलै २०१९च्या मध्यात सोन्याचा दर प्रति दहा ग्रॅमसाठी साधारणत: ३५ हजार रुपये होता. मात्र, सप्टेंबरपर्यंत यामध्ये कमालीची वाढ झाली आणि दर ३८,७९५ रुपयांच्या पातळीवर पोहोचला. साहजिकच सोनेविक्रीच्या आकड्यांमध्ये कमालीची घसरण नोंदवली गेली.\nदेशामध्ये दक्षिणेच्या राज्यांत सर्वाधिक सोनेखरेदी केली जाते. ऑगस्ट, सप्टेंबर या कालावधीत तेथे लग्नसराई सुरू होते. त्यामुळे तमिळनाडू, केरळ आणि कर्नाटकातील सराफा बाजारात खास करून दागिन्यांच्या दुकानांत मोठ्या प्रमाणावर उलाढाल होते. मात्र, तेथेही गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा १५ ते २० टक्के कमी मागणी आहे.\nदागिनेच नव्हे तर सोन्याची नाणी, चिप, बिस्किटे या स्वरूपातील सोनेविक्रीलाही यंदा फटका बसला आहे. सोन्याची नाणी आणि गोल्ड बार बाजारातील उलाढालीने यंदा ११ वर्षांतील नीचांकाची नोंद केली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा या विक्रीमध्ये ३५ टक्के घट झाली आहे.\nसोन्याच्या दरांमध्ये यंदा मोठी वाढ होऊनही देशामध्ये प्रति व्यक्ती सोन्याची मागणी गेल्या दोन वर्षांमध्ये (२०१७ आणि २०१८) ०.६ ग्रॅमवर कायम राहिली. देशातील ग्राहक नवी सोने खरेदी करण्यापेक्षा आपल्याकडील ठेवणीतील आणि जुन्या सोन्याचा पुनर्वापर करण्यावर भर देत असल्याचे आढळून आले आहे. २०१९च्या तिसऱ्या तिमाहीमध्ये शुद्ध सोन्याची आयात गेल्या वर्षीच्या तुलनेत ६६ टक्के कमी असल्याचे आढळून आले आहे. याच कालावधीत पुनर्वापर करण्यात आलेल्या सोन्याच्या पुरवठ्यातही ५९ टक्के वाढ झाली आहे. यंदा पुनर्वापर केलेल्या सोन्याचा एकूण पुरवठा २०१७ आणि २०१८च्या तुलनेत अधिक राहिला आहे. सप्टेंबर २०१९पर्यंत हा पुरवठा ९०.५ टनांवर राहिला. चालू आर्थिक वर्ष पूर्ण होईपर्यंत हा आकडा १०० टनांवर जाण्याची शक्यता आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआ���खी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\nसुवर्ण झेप ; जागतिक बाजारात सोने प्रथमच २००० डॉलरपार...\nव्याजदर कपात, 'EMI' स्थगिती ; थोड्याच वेळात 'RBI'ची घोष...\nSBIला मागे टाकत ही बँक देत आहे सर्वात स्वस्त होम लोन\nजुलै २०२१ पर्यंत वर्क फ्रॉम होम; अतिरिक्त ७५ हजार रुपये...\nखासगी क्षेत्रातील कामगारांचा पगार दहा टक्क्याने वाढणार महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nअंबानींचा आणखी एक मास्टर स्ट्रोक; २७ कोटींनी विकत घेणार ही कंपनी\nकरोना काळात भारतीय बँकेचा नफा ८१ टक्क्यांनी वाढला\nगुगलचा नवा भागिदार; या कंपनी गुंतवले ४५० मिलियन डॉलर्स\nरिलायन्सच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; केला हा पराक्रम\nबँकांसाठी वाइट बातमी; करोनामुळे २० वर्षात अस प्रथम होणार\nRBIचा धडकी भरणारा अंदाज; या वर्षी जीडीपी नकारात्मक\nदेशचीनमधून बाहेर पडणाऱ्या विदेशी कंपन्यांना गुजरातचे रेड कार्पेट\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\n कोकणात गणपती स्पेशल ट्रेन, २ दिवसांत घोषणा\nदेशकेरळ विमान दुर्घटना टेबलटॉप रनवेमुळे समजून घ्या दुर्घटनेचं कारण\nमुंबईदिवसभरात १० हजार ९०६ रुग्णांची करोनावर मात; ३०० दगावले\nकोल्हापूरब्रह्मनाळमध्ये नवी बोट पोहचताच परत मागितली; मंत्र्याने केला फोन\nदेशकेरळमध्ये भीषण विमान अपघात; दोन पायलटसह १४ जण ठार\nनागपूरअनैतिक संबंधात अडचण ठरणाऱ्या पतीची प्रियकराच्या मदतीने हत्या\nदेशकुठल्याही स्थितीसाठी सज्ज राहा, लष्कर प्रमुखांचे आदेश\nमोबाइलसर्वात जास्त विकला जाणारा अँड्रॉयड फोन झाला स्वस्त; नवी किंमत पाहा\nआजचं भविष्यमकर : स्वतःच्या आनंदात रममाण व्हाल; वाचा, आजचे राशीभविष्य\nविज्ञान-तंत्रज्ञानइंडियन ब्रँड Shinco चे ३ जबरदस्त टीव्ही लाँच, जाणून घ्या किंमत-फीचर्स\nहेल्थनिरोगी आरोग्यासाठी वयानुसार किती वेळ झोपणे ठरेल योग्य\nरिलेशनशिपभावाच्या संगतीत बहिण बनू शकते एक चांगली व्यक्ती, आम्ही नाही विज्ञान म्हणतंय हे\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/rape-is-a-rape-dont-politicise-it-narendra-modi-1665650/", "date_download": "2020-08-07T22:06:55Z", "digest": "sha1:JUWWEQOVOPJRXZ6OTMB6A47JFRVMZ2V6", "length": 16101, "nlines": 218, "source_domain": "www.loksatta.com", "title": "rape is a rape, don’t politicise it – narendra modi | बलात्कार हा बलात्कार असतो त्यावरुन राजकारण करु नका – नरेंद्र मोदी | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nशार्कच्या पिल्लांच्या मासेमारीत वाढ\nसागरी किनारा मार्गचा भराव सुरक्षित\nबलात्कार हा बलात्कार असतो त्यावरुन राजकारण करु नका – नरेंद्र मोदी\nबलात्कार हा बलात्कार असतो त्यावरुन राजकारण करु नका – नरेंद्र मोदी\nसंपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या कठुआ आणि उन्नाव बलात्कार प्रकरणावर मौन बाळगल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींना काँग्रेसने कोंडीत पकडले होते. मोदींवर अत्यंत बोचऱ्या शब्दात टीका केली होती.\nसंपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या कठुआ आणि उन्नाव बलात्कार प्रकरणावर मौन बाळगल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींना काँग्रेसने कोंडीत पकडले होते. मोदींवर अत्यंत बोचऱ्या शब्दात टीका केली होती. पण मोदींनी आता जागतिक मंचावरुन काँग्रेससह विरोधकांनी केलेल्या आरोपांना उत्तर दिले आहे. महिलांविरोधातील वाढती गुन्हेगारी चिंताजनक बाब असल्याचे मोदींनी मान्य केले पण त्याचवेळी कोणी या घटनांचे राजकारण करु नये असे त्यांनी म्हटले आहे.\nलंडनमधल्या ऐतिहासिक टाऊन हॉलमध्ये ‘भारत की बात, सबके साथ’ या कार्यक्रमात ते बोलत होते. कोणाच्या सरकारमध्ये बलात्काराच्या किती घटना घडल्या त्याची तुलना करणे चुकीचे आहे. हा एक संवेदनशील आणि गंभीर विषय आहे असे मोदी म्हणाले. महिलांविरोधातील वाढती गुन्हेगारी चिंतेचा विषय आहे. बलात्कार हा बलात्कार असतो. त्याचे कोणी राजकारण करु नये असे मोदी म्हणाले.\nकुठल्याही छोटया मुलीवर बलात्कार होतो तेव्हा ती वेदनादायी घटना असते. तुमच्या सरकारमध्ये इतके बलात्कार झाले, माझ्या सरकारमध्ये इतके बलात्कार होतात असे आपण म्हणू का बलात्कार हा बलात्कार असतो. एका मुलीबरोबर अत्याचार आपण कसा सहन करु शकतो बलात्कार हा बलात्कार असतो. एका मुलीबरोबर अत्याचार आपण कसा सहन करु शकतो असे मोदी म्हणाले. मुलींना आदराने वागवायचे असते हे मुलांना शिकवण्याची गरज आहे.\nजो पाप करतोय तो कोणाचा तरी मुलगाच असतो. त्यामुळेच लाल किल्ल्यावरुन मी हा विषय नव्या पद्धतीने मांडला होता. मुलगी उशिरा घरी आली तर उशीर का झाला कुठे गेली होतीस असे प्रश्न विचारतात. पण हेच प्रश्न मुलगा जेव्हा घरी उशीरा येतो तेव्हा त्याला सुद्धा विचारा असे मोदी म्हणाले.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nलडाखमध्ये चीनला भारताने ‘करारा जवाब’ दिला आहे-मोदी\nमोदींनी सोनिया गांधीवर टीका करण्याऐवजी चीनला ठोस प्रत्युत्तर द्यावं-काँग्रेस\nचीनचा प्रश्न हाताळण्यात पंतप्रधान मोदी यशस्वी झाले का सर्वेक्षणात जनतेने दिलं हे उत्तर\nलडाखमधल्या सैनिकांचं शौर्य हिमालयातील पर्वतांपेक्षाही मोठं – मोदी\n“जे लोक नियमांचं पालन करणार नाहीत त्यांना…” मोदींनी प्रशासनाला दिल्या ‘या’ सूचना\nसुशांतच्या मृत्यूपूर्वी काही दिवस आधी रियाने मुंबईत घेतले दोन आलिशान फ्लॅट्स\nश्रुती मोदी आहे तरी कोण सुशांतच्या मृत्यूप्रकरणी CBI ने तिच्या विरोधात दाखल केला गुन्हा\nसुशांत सिंहच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे देण्यास रिया चक्रवर्तीचा विरोध, म्हणाली...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल शंकुतला देवींनी मृत्यूआधी केलेली 'ती' भविष्यवाणी ठरली खरी\nसोनू सूदच्या मदतीचा ओघ कायम; रशियात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना केलं एअरलिफ्ट\nराज्यातील ग्रामीण भागांमधील करोना प्रादुर्भाव चिंताजनक\nकंपनी सेक्रेटरी प्रवेश परीक्षा ऑनलाइन\nदेशात २४ तासांत ६२,५३८ रुग्ण\nमुंबईतील ७७ टक्के रुग्ण करोनामुक्त\nमशिदीच्या पायाभरणीस जाणार नाही - आदित्यनाथ\nवकील तूर्त अत्यावश्यक सेवेत नाहीत\nऑनलाइन वर्गाना प्राध्यापकांचा विरोध\nतंत्रशिक्षण पदविका प्रवेशप्रक्रिया सोमवारपासून\nमुंबईतील मॉल्समध्ये ‘आरोग्य सेतू’ची ग्राहकांवर सक्ती\nयूपीएससी गुणवंताशी सोमवारी संवाद\n1 पाकिस्तान युद्ध लढू शकत नाही म्हणून पाठिवर वार करतो – नरेंद्र मोदी\n2 ‘भारत की बात सबके साथ’ सर्जिकल स्ट्राइकबाबत पाकिस्तानला पहिले कळवलं – मोदी\n3 महिला पत्रकाराचे गाल थोपटणाऱ्या राज्यपालांनी मागितली माफी\nअजित पवार मनसे नगरसेवकावर भडकले; म्हणाले, \"आमचे चार मंत्री करोना पॉझिटिव्ह आलेत\"X\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nएअर इंडियाचं विमान केरळच्या कोझिकोड विमान तळावर घसरलं\n५९ टक्के भारतीय म्हणतात चीनसोबत युद्ध केलं ���ाहिजे, ७२ टक्के जनतेला विजयाची खात्री\nचिनी अ‍ॅपवर बंदी घालण्याचा मोदी सरकारचा निर्णय योग्य आहे का\nमोदी सरकारने करोना स्थिती कशी हाताळली २९ टक्के जनता म्हणते अगदी उत्तम; तर…\nचीनचा प्रश्न हाताळण्यात पंतप्रधान मोदी यशस्वी झाले का सर्वेक्षणात जनतेने दिलं हे उत्तर\nमोदी सरकारच्या आर्थिक धोरणांवरील जनतेचा विश्वास जवळपास कायम; सर्वेक्षणाचा निष्कर्ष\nकरोना रुग्णांसंबंधी राहुल गांधींनी केलेला ‘तो’ दावा ठरला खरा\n“आधी इटलीला नुकसान भरपाई भरू देत,” मरिन केस बंद करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार\nअवघ्या काही रुपयांमध्ये मिळणार करोनावरची लस, सिरम इन्स्टिट्युटने जाहीर केली किंमत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/sharad-pawar-indulging-in-dirty-politics-over-award-to-historian-babasaheb-purandare-says-raj-thackeray-1132881/", "date_download": "2020-08-07T22:23:23Z", "digest": "sha1:G4OYAQADE3ZGD37ESRC5SZNZFNOZYXV7", "length": 14170, "nlines": 214, "source_domain": "www.loksatta.com", "title": "‘बाबासाहेबांना हात लागला तर तांडव’ | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nशार्कच्या पिल्लांच्या मासेमारीत वाढ\nसागरी किनारा मार्गचा भराव सुरक्षित\n‘बाबासाहेबांना हात लागला तर तांडव’\n‘बाबासाहेबांना हात लागला तर तांडव’\n‘याद राखा, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना हात जरी लागला तरी महाराष्ट्रात तांडव करेन’, असा खणखणीत इशारा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी दिला.\nMNS chief Raj Thackeray : शस्त्र परवाने देऊन उपयोग नाही, कायद्याचा धाक हवा, असा टोलाही त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला.\n‘याद राखा, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना हात जरी लागला तरी महाराष्ट्रात तांडव करेन’, असा खणखणीत इशारा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी दिला. बाबासाहेबांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देण्यास विरोध करण्यामागे शरद पवार आणि भाजपमधील काही मंत्र्यांचे गलिच्छ राजकारण कारणीभूत असल्याचा आरोपही राज यांनी केला.\nपुरंदरे यांना बुधवारी राजभवनात पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनल्यापासून पद्धतशीरपणे ते ब्राह्मण असल्यामुळे राजकारण सुरु असून बाबासाहेब पुरंदरे यांना पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्याचा पद्धतशीरपणे शरद पवार यांनी त्याचा वापर केल्याचा आरोप राज यांनी केला. शरद पवार आणि त्यांच्या बगलबच्च्यांनी जातीय राजकारणाचे व���ष कालविण्याचे काम चालविले असून बाबासाहेबांच्या शिवचरित्रात जिजाऊंचा अपमान झाल्याचा साक्षात्कार आता पन्नास वर्षांनंतर कसा झाला असा सवालही राज यांनी केला. महाराष्ट्र भूषण पुरस्कार बाबासाहेबांना जाहीर झाल्यानंतर शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे यांनी त्यांचे अभिनंदन केले. अजित पवार त्यांचा आदर व्यक्त करतात मग आताच अचानक घुमजाव कशासाठी असा प्रश्नही त्यांनी विचारला. शरद पवार यांची फूस असल्यामुळेच राष्ट्रवादीच्या नेत्यांनी बाबासाहेबांना विरोध करण्याची हिम्मत केली, असे ते म्हणाले.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nराज ठाकरे यांच्या ५० व्या ‘बर्थ डे’ च्या निमित्ताने जाणून घ्या त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल काही खास गोष्टी\nराज ठाकरे ‘बर्थ डे स्पेशल’, दुचाकीस्वारांना दिली अनोखी भेट\nVIDEO : राज ठाकरे यांचं संपूर्ण भाषण येथे पाहा\nराज ठाकरे करणार भाजपाशी युती आशिष शेलार यांच्या भेटीने पुन्हा चर्चांना उधाण\nVideo : राज ठाकरे यांचं खणखणीत भाषण येथे पाहा\nसुशांतच्या मृत्यूपूर्वी काही दिवस आधी रियाने मुंबईत घेतले दोन आलिशान फ्लॅट्स\nश्रुती मोदी आहे तरी कोण सुशांतच्या मृत्यूप्रकरणी CBI ने तिच्या विरोधात दाखल केला गुन्हा\nसुशांत सिंहच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे देण्यास रिया चक्रवर्तीचा विरोध, म्हणाली...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल शंकुतला देवींनी मृत्यूआधी केलेली 'ती' भविष्यवाणी ठरली खरी\nसोनू सूदच्या मदतीचा ओघ कायम; रशियात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना केलं एअरलिफ्ट\nराज्यातील ग्रामीण भागांमधील करोना प्रादुर्भाव चिंताजनक\nकंपनी सेक्रेटरी प्रवेश परीक्षा ऑनलाइन\nदेशात २४ तासांत ६२,५३८ रुग्ण\nमुंबईतील ७७ टक्के रुग्ण करोनामुक्त\nमशिदीच्या पायाभरणीस जाणार नाही - आदित्यनाथ\nवकील तूर्त अत्यावश्यक सेवेत नाहीत\nऑनलाइन वर्गाना प्राध्यापकांचा विरोध\nतंत्रशिक्षण पदविका प्रवेशप्रक्रिया सोमवारपासून\nमुंबईतील मॉल्समध्ये ‘आरोग्य सेतू’ची ग्राहकांवर सक्ती\nयूपीएससी गुणवंताशी सोमवारी संवाद\n1 व्हिवा लाउंजमध्ये ‘अमृता’वाणी\n2 मुंबई पोलिसांची आज कसोटी\n3 दुष्काळामुळे एसटीचे प्रवासी भारमान आटले\nअजित पवार मनसे नगरसेवकावर भडकले; म्हणाले, \"आमचे चार मंत्री करोना पॉझिटिव्ह आलेत\"X\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\n‘महावितरण’कडे पैसे नसल्याने करण्यात आला ‘वीज बिल घोटाळा’; किरीट सोमैय्यांचा आरोप\nमुंबईत येताय… १४ दिवस क्वारंटाइनमध्ये राहावंच लागणार; महापालिकेनं घेतला निर्णय\nसुशांत सिंह मृत्यू प्रकरण: रिया चक्रवर्ती ईडी कार्यालयात दाखल, मनी लॉण्ड्रिंग प्रकरणी चौकशी\nभारत गणेशपुरेंनी सांगितला रात्रीच्या प्रवासातील धक्कादायक अनुभव\nVideo : वाळकेश्वरमधील आदी शंकराचार्यांच्या गुरूंच्या गुरूंचा मठ\nदुसऱ्या दिवशीही वाहतुकीचा खोळंबा\nटाळेबंदीने होरपळले, पावसाने झोडपले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.newsmasala.in/2019/02/blog-post_4.html", "date_download": "2020-08-07T20:48:49Z", "digest": "sha1:I4OC6EVKDF4FLUSAQ7OF5BV3PLBCT622", "length": 16949, "nlines": 98, "source_domain": "www.newsmasala.in", "title": "जिल्हा परिषद व सार्वजनिक बांधकाम विभागाचा सावळागोंधळ म्हणावा काय ?आरोप-एकाच रस्त्याची दोन्हीकडे काढली बीले- विनायक माळेकर. (क्रमश:) बातमी वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!", "raw_content": "\nजिल्हा परिषद व सार्वजनिक बांधकाम विभागाचा सावळागोंधळ म्हणावा काय आरोप-एकाच रस्त्याची दोन्हीकडे काढली बीले- विनायक माळेकर. (क्रमश:) बातमी वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- फेब्रुवारी ०५, २०१९\nनासिक जिल्हा परिषद व सार्वजनिक बांधकाम विभाग नासिक चा सावळागोंधळ म्हणावा काय \nआरोप-एकाच रस्त्याची दोन्हीकडे काढली बीले- विनायक माळेकर\nनासिक::-एकाच रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषद दोन्ही करतात व बीले काढतात हे कसे शक्य आहे असा प्रश्न सर्वसामान्यांना पडू शकतो मात्र विनायक माळेकर या नियोजन समिती सदस्याने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डाँ. नरेश गिते यांच्या कडे लेखी तक्रार करून सविस्तर चर्चा केली. लेखी तक्रारीत दि. १३ फेब्रुवारी रोजी उपोषण व धरणे आंदोलनाचा इशारा दिला आहे.\nकाल जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी चर्चा केल्यानंतर थोडक्यात सदर तक्रारीची दखल घेत कार्यकारी अभियंता सांगळे यांना आपल्या दालनांत पाचारण करून सविस्तर अहवाल तयार करण्याचे निर्देश देण्यात आलेत, तसेच सदर रस्ता हा जिल्हा परिषदेचा असुन सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्हा परिषदेची ���रवानगी न घेता बनविलाच कसा याबाबत तत्काळ सार्वजनिक विभागाकडून खुलासा मागवून व गुन्हा दाखल करण्यांत येईल असे आश्वासन देण्यांत आल्याची माहीती विनायक माळेकर यांनी दिली.\nवरसविहीर ते बोरपाडा या रस्त्याचे काम सार्वजनिक विभागाने केले व बोरपाडा ते वरसविहीर हे काम जिल्हा परिषदेने केले व दोन्हीकडून मक्तेदारास बीले अदा करण्यांत आली आहेत, यांत दिसुन येत असलेली अनियमितता याबाबत आंदोलनाचा व घोटाळ्याच्या चौकशीचा अर्ज दिला असुन दोषींवर कारवाई करावी असेही निवेदनांत स्पष्ट केले आहे.\nआमच्या प्रतिनिधीने कार्यकारी अभियंता सांगळे, उप अभियंता कुमावत व शाखा अभियंता निळे (सर्व जिल्हा परिषद ) यांच्याशी भ्रमनध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळाला नाही त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया कऴू शकली नाही.\nया ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट\nजिल्हा परिषदेत कोरोनाचा शिरकाव सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- जून १९, २०२०\nजिल्हा परिषदेत कोरोनाचा शिरकाव नासिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी जिल्ह्यातील कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर आपल्या यंत्रणेमार्फत राबविण्यात येत असलेल्या उपाययोजना कौतुकास्पद आहेत, कोरोनाच्या संक्रमणात देशभरात रक्तादान करणाऱ्यांचे प्रमाण घटले यांतही नासिक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर व मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी राबविलेल्या रक्तदान शिबिराची महाराष्ट्र सरकारने दखल घेतली मात्र चांगले कार्य घडत असताना कोरोनाच्या शिरकावाने गालबोट लागले. कोरोनाचा शिरकाव कसा व कोठून होईल हे जागतिक आरोग्य संघटनाही ठामपणे सांगू शकत नाही, सर्वांनी वैयक्तिक पातळीवर काळजी घेणे महत्त्वाचे आहे असे या घटनेवरून दिसून येते.\nनासिक जिल्हा परिषदेच्या एका विभागातील कर्मचारी आज कोरोना संक्रमित आढळून आल्याने खळबळ माजली. यामुळे सदर विभागाच्या सर्वांची प्राथमिक चाचणी घेण्यात आली तसेच दहा दिवस विभागातील सर्वांना होमक्वारंटाईन होण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी दिल्यात न्यूज मसालाचे आवाहन ::-सर्वसामान्य जनतेने अतिमहत्त्वाच्या …\nमुख्यमंत्र्यांना दिली संपाची नोटीस ८ जानेवारीला देशव्यापी संप ८ जानेवारीला देशव्यापी संप अनेक प्रल��बित मागण्यांसाठी तब्बल २ कोटी कर्मचारी उतरणार संपात अनेक प्रलंबित मागण्यांसाठी तब्बल २ कोटी कर्मचारी उतरणार संपात सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- डिसेंबर २२, २०१९\nराज्य सरकारी निमसरकारी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांचा ८ जानेवारी २० रोजी देशव्यापी संप...\nमा.मुख्यमंत्री यांना दिली संपाची नोटीस ... नासिक::-अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी समन्वय समितीने २००५ नंतर नियुक्त झालेले राज्यातील कर्मचाऱ्यांना अंशदाई पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करणे, राज्यातील ३० टक्के रिक्त पदे तात्काळ भरून बेरोजगारी कमी करणे, बक्षी समितीचा दुसरा खंड अहवाल प्रसिद्ध करणे,\nकेंद्राप्रमाणे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सर्व वेतन भत्ते लागू करणे, जानेवारी १९ महागाई भत्त्याची थकबाकी व जुलै १९ पासून महागाई भत्ता लागू करणे, अनुकंपा तत्त्वावरील नोकरीसाठी निधन पावलेल्या कर्मचाऱ्यांचे वारस वणवण फिरत आहे तरी अनुकंपा वरील रिक्त पदे तात्काळ भरणे, पाच दिवसाचा आठवडा व निवृत्तीचे वय ६० वर्षे करणे, महिलां कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे दोन वर्ष बाल संगोपन रजा मंजूर करणे, जिल्हा परिषद क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहत असल्याबाबत ग्रामसभा ठराव अनिवार्य केल्याचा ९सप्टेंबर १९ चा ग्रामविकास विभागाचा शासन आदेश रद्द करणे, खाजगी कंत्राटी धोरण रद्द करणे, आदी मागण्यांबाब…\n प्रश्न- सगळे इतकी वर्ष कोठे होती पावसाळ्यात छत्र्या उगवतात तसे आंदोलने, बैठका, निवेदने देण्याचा विरोधकांना उत आला आहे पावसाळ्यात छत्र्या उगवतात तसे आंदोलने, बैठका, निवेदने देण्याचा विरोधकांना उत आला आहे जिल्हा परिषद सदस्याने मंत्रालयातील पाठपुराव्याचा पुरावाच जनतेला सादर केला जिल्हा परिषद सदस्याने मंत्रालयातील पाठपुराव्याचा पुरावाच जनतेला सादर केला क्रियाशील कोण आमदार आहेत क्रियाशील कोण आमदार आहेत सविस्तर जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- जुलै १२, २०२०\nन्यूज मसाला सर्विसेस निसाका, रासाका बनकराच्या पाठपुराव्या बाबत हा घ्या पुरावा- जिल्हा परिषद सदस्य सिद्धार्थ वनारसे पावसाळ्यात छत्र्या उगवतात त्या प्रमाणे सध्या रासाका व निसाका बाबत आंदोलने, बैठका, निवेदने देण्यासाठी विरोधकांना उत आला आहे परंतू सगळे इतकी वर्षं कोठे होती परंतू स���ळे इतकी वर्षं कोठे होती आमदार दिलीप बनकर यांनी निसाका व रासाकाचा प्रश्न मार्गी लावला असताना यांचे श्रेय फक्त बनकरांना जाऊ नये यासाठी विरोधकांची भुईफोड आमदार दिलीप बनकर यांनी निसाका व रासाकाचा प्रश्न मार्गी लावला असताना यांचे श्रेय फक्त बनकरांना जाऊ नये यासाठी विरोधकांची भुईफोड नासिक::-निफाड तालुक्यात सध्या पावसाळ्यात पावसापेक्षा निसाका व रासाका बाबत सोशल मीडिया व विविध दैनिकांमधून हे दोन्ही साखर कारखाने सुरू होण्या बाबत पाऊस बरसावा तशा बातम्या विद्यमान आमदार दिलीप बनकर यांच्या विषयी बरसत असल्याने जनतेत व ऊस‌ उत्पादक शेतकरी, कामगार यांनी गत पाच वर्ष व मागील काही वर्षांपासून सर्वांचा अनुभव घेतला असल्याने थोडा धीर धरत आमदार दिलीप बनकर यांचा ही अनुभव घ्यावा, \"सब्र का फल मीठा होता है\" अशा शब्दांत टिकाकारांना चांदोरी जिल्हा परिषद गटाचे जिल्हा परिषद सदस्य सिध्दार्थ वनारसे यांनी सल्ला देत विद्यमान आमदारांना नऊ महिनेच झाले आहेत, आ…\nMichael Elkan द्वारे थीम इमेज\nपंधरा वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात आहे, ऋततपाखरं व आनंदी नासिक या साप्ताहिकाचे संपादक पद सांभाळले व आता \"न्यूज मसाला\" हे साप्ताहिक २०१२ पासून प्रकाशित करीत आहे.\nअधिक दर्शवा कमी दर्शवा\nअधिक दर्शवा कमी दर्शवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahaenews.com/154047/", "date_download": "2020-08-07T20:57:49Z", "digest": "sha1:AGXUML565MD67KVSTEPEXY5PQIA4P4W3", "length": 22242, "nlines": 240, "source_domain": "mahaenews.com", "title": "Oppo Reno 4 Pro झाला लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स | Mahaenews", "raw_content": "\n विमान अपघातात ठार झालेला पायलट महाराष्ट्राचा सुपुत्र, दीपक साठे यांनी गमावला जीव\n#CoronaVirus: कोरोना लस 225 रुपयांना उपलब्ध होणार, सिरम इन्स्टिट्यूटचा बिल गेट्स फाऊंडेशनसोबत 10 कोटी डोसचा करार\nविमानतळावर एअर इंडियाचं विमान क्रॅश, विमानाचे दोन तुकडे\nमुंबईत परतणाऱ्यांसाठी आता १४ दिवसांचा होम क्वारंटाइन; पालिकेचा निर्णय\nकोरोनाविरुद्धच्या लढाईत मोठं यश, १२ ऑगस्ट रोजी रशिया करणार लसीची नोंदणी\nSushant Sing Suicide Case: ईडीकडून रियाची कसून चौकशी, भाऊ शौविक कार्यालयात दाखल\n…जर… तर…पण…शिवसेना आज देशातील मोठा राष्ट्रीय पक्ष असता \nमुंबईसह राज्यभरात पावसाचा जोर ओसरला\n पाच दिवसात सोने दरात साडेतीन हजारांची वाढ, तोळ्याचा भाव तब्बल…\nपरदेश शिष्यवृत्तीसाठी इच्छुक विद्���ार्थ्यांना सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचा दिलासा\nHome breaking-news Oppo Reno 4 Pro झाला लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स\nOppo Reno 4 Pro झाला लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स\nOppo कंपनीचा Reno 4 Pro हा मोबाईल हिंदुस्थानात लॉन्च झाला आहे. या मोबाईलचे वैशिष्ट्य म्हणजे या फोनचा चार्जर vooc असून त्यामुळे मोबाईल लवकर चार्ज होतो. तसेच फोटो प्रेमींसाठी कंपनीने काही खास फीचर आणले आहेत.\nफोटोसाठी Reno 4 Pro मध्ये चार कॅमेरे असणार आहे. त्यातला पहिला कॅमेरा 48 मेगापिक्सलचा असून त्याचा सेन्सर Sony IMX586आहे. तर दुसरा कॅमेरा 8 मेगापिक्सल असून अल्ट्रा वाईड आहे. तिसरा कॅमेरा 2 मेगापिक्सल मॅक्रो आणि चौथा कॅमेरा 2 मेगापिक्सेल मोनो लेन्स असणार आहे.\nतर सेल्फीसाठीचा फ्रंट कॅमेरा हा 32 मेगापिक्सल असणार आहे. तसेच फ्रंट कॅमेरामध्ये अल्ट्रा नाईट सेल्फी मोड फीचरही असणार आहे.\nनव्या Reno 4 Pro फोनमध्ये साडे सहा इंच फूल एचडी स्क्रीन अस्णार आहे. त्यात फिंगरप्रिंट सेन्सरही असणार आहे. यात क्वालकॉम 720G स्नॅपड्रॅगन प्रोसेसर असणार आहे. तर फोन लेटेस्ट 10 अँड्रॉईड वर्जन असून ColorOS 7.2चा त्यात समावेश आहे.\nया फोनची किंमत 34 हजार 990 रुपये इतकी आहे. फोनमध्ये Starry Night आणि Silky White असे दोन पर्यात आहेत. हा फोन ऍमेझॉन, फ्लिपकार्ट्म पेटीएम मॉल आणि स्नॅपडीलवर 5 ऑगस्टपासून विक्रीसाठी मिळेल.\n‘राज्यात जिम, व्यायामशाळा सुरु कराव्यात’; आ. महेश लांडगे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी\n‘कंटेन्मेंट झोनमधील गणेशोत्सव मंडळ आणि घरगुती गणपतींचे विसर्जन त्याच भागात करावं’- मुंबई महानगरपालिका\n विमान अपघातात ठार झालेला पायलट महाराष्ट्राचा सुपुत्र, दीपक साठे यांनी गमावला जीव\n#CoronaVirus: कोरोना लस 225 रुपयांना उपलब्ध होणार, सिरम इन्स्टिट्यूटचा बिल गेट्स फाऊंडेशनसोबत 10 कोटी डोसचा करार\nविमानतळावर एअर इंडियाचं विमान क्रॅश, विमानाचे दोन तुकडे\nमुंबईत परतणाऱ्यांसाठी आता १४ दिवसांचा होम क्वारंटाइन; पालिकेचा निर्णय\nकोरोनाविरुद्धच्या लढाईत मोठं यश, १२ ऑगस्ट रोजी रशिया करणार लसीची नोंदणी\nSushant Sing Suicide Case: ईडीकडून रियाची कसून चौकशी, भाऊ शौविक कार्यालयात दाखल\n…जर… तर…पण…शिवसेना आज देशातील मोठा राष्ट्रीय पक्ष असता \nमुंबईसह राज्यभरात पावसाचा जोर ओसरला\n पाच दिवसात सोने दरात साडेतीन हजारांची वाढ, तोळ्याचा भाव तब्बल…\nपरदेश शिष्यवृत्तीसाठी इच्छुक विद्यार्थ्यां��ा सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचा दिलासा\n विमान अपघातात ठार झालेला पायलट महाराष्ट्राचा सुपुत्र, दीपक साठे यांनी गमावला जीव\n#CoronaVirus: कोरोना लस 225 रुपयांना उपलब्ध होणार, सिरम इन्स्टिट्यूटचा बिल गेट्स फाऊंडेशनसोबत 10 कोटी डोसचा करार\nविमानतळावर एअर इंडियाचं विमान क्रॅश, विमानाचे दोन तुकडे\nमुंबईत परतणाऱ्यांसाठी आता १४ दिवसांचा होम क्वारंटाइन; पालिकेचा निर्णय\nकोरोनाविरुद्धच्या लढाईत मोठं यश, १२ ऑगस्ट रोजी रशिया करणार लसीची नोंदणी\nSushant Sing Suicide Case: ईडीकडून रियाची कसून चौकशी, भाऊ शौविक कार्यालयात दाखल\n…जर… तर…पण…शिवसेना आज देशातील मोठा राष्ट्रीय पक्ष असता \n विमान अपघातात ठार झालेला पायलट महाराष्ट्राचा सुपुत्र, दीपक साठे यांनी गमावला जीव\n#CoronaVirus: कोरोना लस 225 रुपयांना उपलब्ध होणार, सिरम इन्स्टिट्यूटचा बिल गेट्स फाऊंडेशनसोबत 10 कोटी डोसचा करार\nविमानतळावर एअर इंडियाचं विमान क्रॅश, विमानाचे दोन तुकडे\nमुंबईत परतणाऱ्यांसाठी आता १४ दिवसांचा होम क्वारंटाइन; पालिकेचा निर्णय\nकोरोनाविरुद्धच्या लढाईत मोठं यश, १२ ऑगस्ट रोजी रशिया करणार लसीची नोंदणी\nSushant Sing Suicide Case: ईडीकडून रियाची कसून चौकशी, भाऊ शौविक कार्यालयात दाखल\n…जर… तर…पण…शिवसेना आज देशातील मोठा राष्ट्रीय पक्ष असता \n विमान अपघातात ठार झालेला पायलट महाराष्ट्राचा सुपुत्र, दीपक साठे यांनी गमावला जीव\n#CoronaVirus: कोरोना लस 225 रुपयांना उपलब्ध होणार, सिरम इन्स्टिट्यूटचा बिल गेट्स फाऊंडेशनसोबत 10 कोटी डोसचा करार\nविमानतळावर एअर इंडियाचं विमान क्रॅश, विमानाचे दोन तुकडे\nमुंबईत परतणाऱ्यांसाठी आता १४ दिवसांचा होम क्वारंटाइन; पालिकेचा निर्णय\nकोरोनाविरुद्धच्या लढाईत मोठं यश, १२ ऑगस्ट रोजी रशिया करणार लसीची नोंदणी\nSushant Sing Suicide Case: ईडीकडून रियाची कसून चौकशी, भाऊ शौविक कार्यालयात दाखल\n…जर… तर…पण…शिवसेना आज देशातील मोठा राष्ट्रीय पक्ष असता \nमुंबईसह राज्यभरात पावसाचा जोर ओसरला\n पाच दिवसात सोने दरात साडेतीन हजारांची वाढ, तोळ्याचा भाव तब्बल…\nपरदेश शिष्यवृत्तीसाठी इच्छुक विद्यार्थ्यांना सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचा दिलासा\nअरबी समुद्रात 40 मैलावर अडकलेल्या मच्छिमारांची अखेर सुटका\nमला गुरांचा चाराही खावा लागला तरी चालेल, पण…: शोएब अख्तर\n‘लोकांनी घराबाहेर पडू नये, कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून मुंबईत साचू दिलं’ – प्रसाद लाड\n1 सप्टेंबर ते 14 नोव्हेंबर पासून टप्प्याटप्प्याने शाळा सुरु करण्यााचा केंद्र सरकारचा विचार\nनॉन चायनीज स्मार्टफोनवर जबरदस्त मिळतेय सूट\nएकनाथ खडसेंना वाढीव वीजबिलाचा ‘शॉक’, बिलात सूट देण्याची मागणी\nपंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली तर, सांगलीत कृष्णा नदीपात्रातही 15 बोटी तैनात\n#CoronaVirus: वर्षांवरील कलाकारांना पुन्हा शूटिंगची परवानगी, ठाकरे सरकारचा आदेश हायकोर्टाने बदलला\nनांदेडमधील भाजपा खासदार चिखलीकरांना कोरोनाची लागण\nएकनाथ खडसेंना महावितरणकडून 1 लाख 4 हजारांचे वाढीव वीज बिल\n#CoronaVirus | क्वारंटाईनमधून १२९ जण वरळी कोळीवाड्यात परतले\nशालेय अभ्यासक्रमात ‘शरद कमळ बघ’,यावर शरद पवार म्हणतात…\n‘छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव शौचालयाला\nउद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यात शरयू किनारी आरती नाही\n#Covid-19 | कार्यालये सुरु करण्यापूर्वी निर्जंतुक करणे बंधनकारक\nराज्याच्या अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या घोषणा\nकोरोनाचा संशयित रुग्ण रत्नागिरीत, शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल\nयेत्या दोन वर्षांत सर्व ग्रामपंचायती ऑप्टिकल फायबरने जोडणार : मुख्यमंत्री\nस्थायी समितीकडून तब्बल दोन कोटी ६६ हजार रुपयांची विकासकामे मंजूर\n१७०० कोटींच्या लेखापरीक्षणासाठीएक महिन्यात फायली उपलब्धकरून द्या: सीमा सावळे\nपिंपळे सौदागरमध्ये प्लॅस्टिक बॅग्ज वापराला बंदी\nराज्यात 1 लाखापर्यंत थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांची यादी मागवली\nराणीबागेमध्ये जाण्यास महापौर विश्वनाथ महाडेश्वर नाखुश\nकोयनेतून ३०७४ क्युसेकने विसर्ग…कर्नाटकची तहान भागविण्यासाठी पाणी\nमहिलांवरील अत्याचार कमी करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे : जया बच्चन\nतीचे संबंध ‘कासव’ गतीने सुधारत आहेत : उद्धव ठाकरे\nरिझर्व्ह बँकेचे नियम मोडल्याचा बँकांना फटका…राज्यातल्या १२ बँकांवर टाच\nनागरिकहो….’आधार’नं लिंक नसलेली बँक खाती बंद होणार\n विमान अपघातात ठार झालेला पायलट महाराष्ट्राचा सुपुत्र, दीपक साठे यांनी गमावला जीव\nआता, दररोज बदलणार पेट्रोल-डिझेलच्या किंमती\nmahaenews.com हे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nमुख्य कार्यालय : महाईन्यूज,पत्ता : विश्वकर्मा बिल्डींग, जे. के. सावंत मार्ग, दादर, मुंबई, २८.\nपुणे विभागीय कार्यालय : महाईन्यूज, विशाल ई-स्क्वेअर सिनेमा जवळ, पिंपरी -चिंचवड,पुणे ४११०१८\nउस्मानाबाद विभागीय कार्यालय : तांबरी, कलेक्टर निवासस्थानाच्या पाठीमागे, उस्मानाबाद.\nसोलापूर विभागीय कार्यालय: होडगी रोड, चेतन फौंड्रीसमोर, सोलापूर.\nकोल्हापूर विभागीय कार्यालय: जय गणेश बिल्डींग, सायबर चौक, विद्यापीठ रोड, कोल्हापूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/current-affairs-23-december-2019/", "date_download": "2020-08-07T21:37:16Z", "digest": "sha1:BLUE33PQGYNVV5LPVR3QAZORTNUUIGKX", "length": 17245, "nlines": 114, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Current Affairs 23 December 2019 - Chalu Ghadamodi 23 December 2019", "raw_content": "\n(AIIMS) अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत 3803 जागांसाठी भरती (ACTREC) टाटा स्मारक केंद्राच्या ACTREC मध्ये 145+जागांसाठी भरती [मुदतवाढ] IBPS मार्फत 'प्रोबेशनरी ऑफिसर/मॅनेजमेंट ट्रेनी' पदांच्या 1417 जागांसाठी भरती (MAHA TET) महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2019 निकाल (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2020 (NSC) राष्ट्रीय बियाणे महामंडळात 220 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (UPSC CDS) UPSC मार्फत संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (CDS- II) 2020 (NCL) नॉर्थर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये 1007 जागांसाठी भरती (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘कॉन्स्टेबल’ पदाच्या 5846 जागांसाठी मेगा भरती (ITI) औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रवेश प्रक्रिया 2020-21 (NBE) राष्ट्रीय परीक्षा मंडळात 90 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (SEBI) सिक्युरिटीज् & एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया मध्ये 147 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (VVCMC) वसई विरार शहर महानगरपालिकेत 168 जागांसाठी भरती (Indian Army) भारतीय सैन्य भरती 2020 महाराष्ट्र SSC -10 वी निकाल 2020 - SSC Result (ONGC) तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात अप्रेंटिस पदांच्या 4182 जागांसाठी भरती (AAI) भारतीय विमानतळ प्राधिकरणात 180 जागांसाठी भरती (SBI CBO) भारतीय स्टेट बँकेत CBO पदाच्या 3850 जागांसाठी भरती (NIRDPR) राष्ट्रीय ग्रामीण विकास व पंचायती राज संस्थेत 510 जागांसाठी भरती (CRPF) केंद्रीय राखीव पोलीस दलात 789 जागांसाठी भरती (BMC) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 245 जागांसाठी भरती (NMMC) नवी मुंबई महानगरपालिकेत 5543 जागांसाठी भरती (UCIL) युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये 136 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (DRDO) संरक्षण संशोधन व विकास संघटनेत 311 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (NTPC) नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये 275 जागांसाठी भरती (NIRRH) राष्ट्रीय प्रजनन आरोग्य संशोधन संस्थेत विविध पदांची भरती (RCFL) राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लि. मध्ये 393 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (MMRDA) मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत मेगा भरती 2020 (MMRC) मुंबई मेट्रो रेल्वेत 5637 जागांसाठी मेगा भरती\nवर्तमान भरती: 2020 | प्रवेशपत्र | निकाल\n23 डिसेंबर हा दरवर्षी ‘किसान दिवस’ किंवा ‘राष्ट्रीय शेतकरी दिन’ म्हणून साजरा केला जातो.\nभारतीय रेल्वे, चेन्नईच्या इंटिग्रल कोच फॅक्टरीने (ICF) नऊ महिन्यापेक्षा कमी कालावधीत 3000 वा कोच तयार केला आहे.\nभारतीय-अमेरिकन डॉ. मोनिषा घोष यांना अमेरिकन सरकारच्या शक्तिशाली फेडरल कम्युनिकेशन्स कमिशन (FCC) येथे प्रथम महिला मुख्य तंत्रज्ञान अधिकारी म्हणून नियुक्त केले.\nशहरांमधील वाढत्या वायू प्रदूषणाशी लढा देण्याच्या अनोख्या उपक्रमात प्रवाशांना स्वच्छ हवेचा श्वास घेण्याचा अनुभव देण्यासाठी नाशिक रेल्वे स्थानकात ‘ऑक्सिजन पार्लर’ सुरू करण्यात आले आहे.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथे असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इंडियाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला संबोधित केले.\nदेशातील 20 अभियांत्रिकी महाविद्यालयांमधील 10,000 विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी विप्रोने भारतीय आयटी उद्योगातील शीर्ष संस्था नॅसकॉमबरोबर भागीदारी केली आहे.\nक्युबाचे राष्ट्राध्यक्ष मिगुएल डायझ-कॅनेल यांनी पर्यटनमंत्री मॅन्युएल मॅरेरो क्रूझ यांना 1976 नंतर देशाचे पहिले पंतप्रधान म्हणून नेमले.\nआंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) जाहीर केले आहे की युनिसेफबरोबर आपली भागीदारी महिला टी -20 विश्वचषक 2020 पर्यंत वाढवून क्रिकेटद्वारे महिला आणि मुलींच्या सबलीकरणावर भर देण्यात आला आहे.\nआठ पश्चिम आफ्रिकन देशांनी त्यांच्या सामान्य चलनाचे नाव इको असे बदलण्याचे मान्य केले आणि सीएलएफए फ्रान्सचे त्यांचे पूर्वीचे वसाहती शासक फ्रान्सचे दुवे तोडले. बेनिन, बुर्किना फासो, गिनी-बिसाऊ, आयव्हरी कोस्ट, माली, नायजर, सेनेगल आणि टोगो सध्या चलन वापरतात.\nपरराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी आपला ईराणी समकक्ष जावद जरीफ यांच्याशी परस्पर हितसंबंधांच्या क्षेत्रीय आणि जागतिक मुद्द्यांवर व्यापक चर्चा केल्याने भारत आणि इराण यांनी सामरिक चाबहार प्रकल्पाच्या कामांना गती देण्याचे मान्य केले.\nPrevious (Delhi Police) दिल्ली पोलीस दलात 649 जागांसाठी भरती\nNext (NTRO) राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्थेत 71 जागांसाठी भरती [मुदतवाढ]\n» IBPS मार्फत ‘प्रोबेशनरी ऑफिसर/मॅनेजमेंट ट्रेनी’ पदांच्या 1417 जागांसाठी भरती\n» (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘कॉन्स्टेबल’ पदाच्या 5846 जागांसाठी मेगा भरती\n» (AIIMS) अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत 3803 जागांसाठी भरती\n» (SBI CBO) भारतीय स्टेट बँकेत CBO पदाच्या 3850 जागांसाठी भरती\n» (CRPF) केंद्रीय राखीव पोलीस दलात 789 जागांसाठी भरती\n» (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2020\n» (NSC) राष्ट्रीय बियाणे महामंडळात 220 जागांसाठी भरती\n» (MMRC) मुंबई मेट्रो रेल्वेत 5637 जागांसाठी मेगा भरती\n» (MMRDA) मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात 16726 जागांसाठी मेगा भरती\n» (NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात मेगा भरती\n» (MPSC) सहायक मोटार वाहन निरीक्षक पूर्व परीक्षा-2020 प्रवेशपत्र\n» (Vizag Steel) राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड- 188 मॅनेजमेंट ट्रेनी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (IAF) भारतीय हवाई दल एयरमन (ग्रुप X & Y - 01/2021) प्रवेशपत्र\n» (MAHA TET) महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा- 2019 अंतरिम निकाल\n» (UPSC Civil Service) नागरी सेवा (मुख्य) परीक्षा 2019 अंतिम निकाल\n» MPSC सुधारित वेळापत्रक\n» CBSE 10वी/12वी परीक्षांचे वेळापत्रक\n» JEE, NEET परीक्षा जुलै-ऑगस्ट होणार \nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://mr.makewineandbeer.net/bottle/why-i-hate-abinbev-6688e7/", "date_download": "2020-08-07T22:00:30Z", "digest": "sha1:FYQV4BVAPY7FQAKWERACLU2Y7FJ6B2EK", "length": 13473, "nlines": 27, "source_domain": "mr.makewineandbeer.net", "title": "मी एबीआयएनबेव्हचा तिरस्कार का करतो ..", "raw_content": "\nमी एबीआयएनबेव्हचा तिरस्कार का करतो ..\nवर पोस्ट केले ०३-११-२०१९\nमी एबीआयएनबेव्हचा तिरस्कार का करतो ..\nमी नाही - आपल्याला हे क्लिकबाईट कसे सापडले\nमाझा त्यांचा तिरस्कार न करण्याचा तर्क गहन किंवा ध्रुवीकरण नाही - हे खरोखर अगदी सोपे आहे. मला वाटत नाही की ते हस्तकला नष्ट करतील आणि व्यवसाय ���ुणाला योग्य वाटेल त्याप्रमाणे चालवण्याचा प्रयत्न केल्याबद्दल मला कुणीही आवडत नाही. जरी त्यांना हवे असले तरीही शिल्प समुदाय पूर्वीपेक्षा स्वत: चे अधिक नुकसान करू शकतो.\nजेव्हा आपण एखाद्याला बिअर दर्शवू शकाल आणि ते ते पिऊ शकले आणि फक्त (किंवा इच्छित) आनंद घ्यावा अशी वेळ मला आठवते. मी बर्‍याचदा लोकांना बिअर वापरण्यापूर्वी का आवडत नाही हे शोधण्याचा प्रयत्न करीत लोकांना (आणि मी स्वत: च दोषी होतो) पाहतो. आम्ही बिअरचा प्रकार त्यांच्या शैलीनुसार करतो, त्यांची कॅन / बाटली, त्यांची वैशिष्ट्ये, त्यांचे रेटिंग, कंपनीमध्ये कोण गुंतवणूक करते, कोठे त्याचे ब्रूव्हर येते, ते कोणत्या शहरातून आले आहे आणि यादी पुढे चालू आहे - आणि आम्ही अगदी घेण्यापूर्वीच हे सर्व आहे एक घूंट\n आपल्या सर्वांना शक्य तितक्या सर्वोत्कृष्ट बियर पिण्याची इच्छा आहे, परंतु चुकीच्या कारणास्तव ते ढगाळ (कोणत्याही शंकूचा हेतू नाही) होते. मला हे ठाऊक आहे की मी स्थानिक आयपीए ओतू शकतो, कॅन स्वच्छ धुवा, प्लिनी ओतणे आणि मरणासन्न क्राफ्ट मद्यपान करणार्‍याच्या स्वाधीन केले आणि कदाचित त्यांना असे वाटते की \"मेह.\" फक्त त्यांच्या म्हणण्यानुसार पुनरावलोकने वाचलेली नाहीत. जेणेकरून ते त्यांच्या मनावर उडेल. हे कबूल आहे की याक्षणी प्रत्येक मद्यपान करणारे असे नसतात, परंतु हस्तकला दृश्यात वाढणारी बहुसंख्य या दिशेने जात आहे.\nत्याचा अबिनबावशी काय संबंध आहे \nआपण विचारले की छान.\nहे माझ्यासाठी सिद्ध होते की चुकीच्या कारणांमुळे लोक क्राफ्ट बिअरचे सेवन करतात. आपण सर्व जण \"हे स्वतंत्र होईपर्यंत छान आहे काय फरक पडत नाही\" हे ऐकले गेल्या वर्षी क्राफ्ट बिअरमध्ये 0.1% वाढ झाली - ही एक मोठी समस्या आहे. आणि मला असे वाटते की बर्‍याच गोष्टींवर या गोष्टी उकळल्या आहेत: मोठ्या शिल्पकाम करणा-या ब्रूव्हरीजवर हस्तकला बंदी घालण्यात आली आहे कारण त्यांना मोठ्या ब्रुअरीजकडून पैसे मिळाले आहेत.\nएक उद्योग म्हणून, आम्हाला माहित आहे की केवळ या कारणास्तव आम्ही बरेच बॅरेल गमावले आहे. आणि यामुळे गेल्या वर्षी कमी क्राफ्ट बिअर वाढीस हातभार लागला. धडकी भरवणारा बाब म्हणजे बाकीची हस्तकला ब्रुअरीज केवळ एकमेकांकडून चोरी करतात. प्रत्येकजण केकच्या त्याच तुकड्यात आवश्यक असलेल्या जागेसाठी लढा देत आहे - प्रत्येकजण वाढत आहे, आ��ि ग्राहक तळ वाढत नाही. हे फक्त मी आहे की हे एक भयानक स्वप्न आहे\nआता आम्ही समस्येची ओळख पटविली आहे, त्यावरील उपाय येथे आहे. एबीआय उच्च-गुणवत्तेच्या क्राफ्ट ब्रुअरी खरेदी करतो आणि बाजारात ठेवतो जेणेकरून प्रत्येक ग्राहक त्यांना पाहू शकेल. ते निःसंशयपणे हे त्यांच्या फायद्यासाठी करतात, परंतु असे दुष्परिणाम देखील आहेत की याबद्दल कोणी बोलत नाही.\n\"माझी पहिली कलाकुसर बिअर ब्लू मून सारखी होती\" किंवा \"मी शॉक टॉप ट्राय केले, ज्याने मला कलाकुसर केले, परंतु आता मला सर्वकाही आवडते\" असे म्हणत किती लोक ऐकले आहेत\" असे म्हणत किती लोक ऐकले आहेत मी ऐकतो की प्रत्येक उत्सवात मी किमान वीस वेळा जातो. माझा मुद्दा असा आहे की - एबीआय या सर्व हस्तकौशल्य ब्रँडसाठी मोठ्या प्रमाणात वितरणाने संपूर्ण समाजासाठी अधिक रस निर्माण करेल. हस्तकला जरी शिल्प असले तरीही त्यापेक्षा जास्त ठिकाणी दिसून येईल. हे समजण्याजोगे आहे की ते या जागेवर काही काळ वर्चस्व गाजवतील, परंतु जर सामान्य ग्राहक त्याबद्दल अधिक शिकत असेल तर एकूणच वाढीसाठी हे चांगले आहे. स्वतंत्र शिल्प समुदायामध्ये विक्री करणारे लोक आहेत जे दररोज दार ठोठावतात, अतिपरिचित भागात राहतात आणि थेट रस्त्यावर पेय करतात. आम्हाला फायदा आहे मी ऐकतो की प्रत्येक उत्सवात मी किमान वीस वेळा जातो. माझा मुद्दा असा आहे की - एबीआय या सर्व हस्तकौशल्य ब्रँडसाठी मोठ्या प्रमाणात वितरणाने संपूर्ण समाजासाठी अधिक रस निर्माण करेल. हस्तकला जरी शिल्प असले तरीही त्यापेक्षा जास्त ठिकाणी दिसून येईल. हे समजण्याजोगे आहे की ते या जागेवर काही काळ वर्चस्व गाजवतील, परंतु जर सामान्य ग्राहक त्याबद्दल अधिक शिकत असेल तर एकूणच वाढीसाठी हे चांगले आहे. स्वतंत्र शिल्प समुदायामध्ये विक्री करणारे लोक आहेत जे दररोज दार ठोठावतात, अतिपरिचित भागात राहतात आणि थेट रस्त्यावर पेय करतात. आम्हाला फायदा आहे परंतु आम्हाला एबीआय उभारत असलेल्या ग्राहक तळाची आवश्यकता आहे. शिल्प पिण्याचे पुरेसे लोक नसल्यास, सर्व हस्त शिल्लक ग्रस्त असतात. जर एबीआय ग्राहक, किरकोळ विक्रेते आणि साखळी ज्याना हस्तकलेची आवड नव्हती किंवा ज्यांना कधीच रस नसला असेल त्यांच्यासाठी मन उघडू शकले तर आपल्याला दीर्घकाळ फायदा होईल\nमला निराशा समजली आहे, परंतु आपल्याला त्याकडे समग्र आर्थिक दृ��्टीकोनातून पहावे लागेल. आपली मद्यपान वाढत नाही ही तिची चूक नाही. ते आपल्या ब्रँडची प्रतिष्ठा नष्ट करत नाहीत, ते आपण बीयर तयार करतात आणि ते आपल्याला उत्पादन पिण्यास भाग पाडत नाहीत. जर आपल्या तत्त्वांमुळे आपल्याला मोठ्या कॉर्पोरेशनच्या बिअरपासून दूर राहण्यास प्रवृत्त केले तर इतर उत्पादने / दुकाने / इव्हेंटची एक छोटी यादी येथे आहे जी आपण टाळावी: संपूर्ण अन्न, मोटार वाहने, टूथपेस्ट, बोनारू, केळी, सर्व व्यावसायिक खेळ इ. विचार करा तुला चित्र मिळेल\nहेच लोक ज्यांची तक्रार आहे की उद्योगातील सर्वात मोठ्या कंपन्यांकडून क्राफ्ट ब्रूव्हरी आर्थिकदृष्ट्या समर्थित आहेत अजूनही अजूनही कुलगुरूंनी प्रायोजित केलेल्या व्हीसींनी प्रायोजित केलेल्या क्राफ्ट ब्रुअरीमधून बीयर प्यायला आहे. ते कसे चांगले आहे रस्त्याच्या कडेला स्थायिक झालेल्या आणि होल फूड्सकडून त्यांची उत्पादने खरेदी करणा farmer्या स्थानिक शेतक past्याला हेच लोक अगदी योग्य मार्गाने चालतात.\nमाझी समस्या अशी आहेः जर आपल्याकडे ही कडक तत्त्वे असतील तर - कृपया त्यास जगा. अन्यथा तक्रार करणे थांबवा आणि आपल्या आवडीचेच सेवन करा\nमी एक लेखक आहे, मी शपथ घेतो.स्नॉब होण्यासाठी ...बिअर बॅलर व्हाआपण शिकागो क्राफ्ट बिअर आठवडा गमावलाबूजी बॉफिन्सः जपानच्या विज्ञानाचा पहिला टप्पा द्विभाषिक हिट ठरला\nवाईनचे दर कसे ठरवले जातात मी आज दोन बाटल्या दारू प्यायल्या आहेत आणि मीही ते प्यालेले नाही. आपणास असे वाटते की ही एक समस्या आहे मी आज दोन बाटल्या दारू प्यायल्या आहेत आणि मीही ते प्यालेले नाही. आपणास असे वाटते की ही एक समस्या आहेतुला वाईनची चव आवडते कातुला वाईनची चव आवडते का द्राक्ष बागेचे ठिकाण वाइनसाठी इतके महत्व का आहे द्राक्ष बागेचे ठिकाण वाइनसाठी इतके महत्व का आहे एका काचेच्या भागावर द्राक्षारस का विकला जात नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/regional-marathi-news/reduction-in-latur-water-supply-119082100008_1.html", "date_download": "2020-08-07T21:32:03Z", "digest": "sha1:XXYQ5BKCYBR4EFBFHQT3RB2FH5JFLB5J", "length": 12556, "nlines": 118, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "लातूर पाणी पुरवठयात कपात सप्टेंबरपासून महिन्यातून फक्त दोन वेळेस पाणी | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 8 ऑगस्ट 2020\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nलातूर पाणी पुरवठयात कपात सप्टेंबरपासून महिन्यातून फक्��� दोन वेळेस पाणी\nलातूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मांजरा धरणात अत्यल्प पाणी साठा आहे. मांजरा धरणाच्या कॅचमेंट एरियात पाऊस झाला नाही. त्यामुळे लातूर शहराला केल्या जाणार्‍या पाणी पुरवठयात कपात करण्यात येत असून माहे सप्टेंबरपासून महिन्यातून फक्त दोन वेळेस पाणी पुरवठा केला जाईल. शहराची पाण्याची गरज पुरवण्यासाठी वॉटर ट्रेनसह इतर सर्व पर्यांयी पाणी पुरवठा योजनांचे काटेकोर नियोजन तयार करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांनी दिले.\nलातूर शहराला पाणी पुरवठा सुरळित चालू ठेवण्यासाठी वॉटर ट्रेन, उस्मानाबाद येथून उजनीचे पाणी टँकरने आणणे व इतर सर्व पर्यायी पाणी पुरवठयाची व्यवस्था व नियोजन महापालिका व संबंधित सर्व शासकीय यंत्रणांनी करावे. महापालिका, महावितरण, पाणी पुरवठा विभाग यांनी रेल्वे ट्रेनसाठी जागेवर जाऊन पाहणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी दिले. तसेच जिल्हयातील सर्व नगर पालिकांच्या पाणी पुरवठयामध्ये १५ टक्के पाणी कपात करावी, असेही निर्देश त्यांनी दिले. महावितरण कंपनीने टंचाईच्या काळात लातूर महापालिका तसेच इतर कोणत्याही पाणी पुरवठा योजनांचा वीज पुरवठा थकबाकीसाठी खंडित करु नये. असे जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी सांगितले. या टंचाईच्या भीषण परिस्थितीमध्ये सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गट विकास अधिकारी, तलाठी, व ग्रामसेवक यांनी टंचाईच्या कामांना सर्वोत्तम प्राधान्य दयावे. तसेच तहसिलदार व गट विकास अधिकाऱ्यांनी प्रत्येक आठवडयाला तलाठी व ग्रामसेवकांची टंचाईबाबत बैठक घेऊन टंचाईग्रस्त गावांची सविस्तर माहिती ठेवावी, असे निर्देश त्यांनी दिले.\nकोल्हापूर विभागात शेतीचे २८०० कोटींचे नुकसान\nलालपरी आता कळणार नेमकी कोठे आहे, सुरु झाले लाईव्ह लोकेशन\nआदित्य ठाकरे पेंग्विन, या नेत्याने केली टीका\nपब्जीचा नाद खोटा, कोयत्याने केले वार\nईडी कार्यालयाबाहेर येऊ नका, राज यांची सक्त ताकीद\nयावर अधिक वाचा :\nअमेरिकेत प्राण्यांना कोरोनाची लागण, एका कुत्र्याचा ...\nअमेरिकेत सात वर्षीय जर्मन शेफर्ड प्रजातीच्या एका कुत्र्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ...\nअयोध्येत राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याची तयारी सुरु\nअयोध्येत राम मंदिर भूमिपूजनाचा सोहळा 5 ऑगस्टला होणार असल्याने कार्यक्रमाची तयार जोरात ...\nडॉ. ब���बासाहेब आंबेडकरांच्या राजगृह निवासस्थानाची तोडफोड ...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मुंबईतील दादर येथील राजगृह निवासस्थानाची तोडफोड करणाऱ्या ...\nपावसाचे पुण्यात पुन्हा एकदा जोरदार आगमन\nमहाराष्ट्रात बऱ्यापैकी मॉन्सूनला सुरवात झाली आहे. राज्याच्या बहुतांश भागात गेल्या दोन ...\nऑगस्टमध्ये तब्बल १६ दिवस बॅंक बंद राहणार\nऑगस्ट महिन्यांपासून रक्षाबंधन, गणपती अशा विविध सणांना सुरुवात होते. त्यामुळे ऑगस्टमध्ये ...\nएअर इंडियाचं विमान केरळच्या कोझिकोड विमानतळावर घसरलं, ...\nकेरळच्या कोझिकोड विमानतळाच्या धावपट्टीवर एअर इंडियाचं विमान घसरल्याची धक्कादायक घटना घडली ...\nचंद्रकांत पाटील विरोधकांना जीवनातून उठवतात\nभाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (BJP Chandrakant Patil) यांचे दोन चेहरे आहेत. त्यांचा ...\nमद्रास हायकोर्टाने बाबा रामदेव यांना फटकारले, पतंजली ...\nबाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेदने प्रतिकारक क्षमता वाढवत असल्याचा दावा करत कोरोनील हे ...\nअमेरिकेत नव्या आजाराचा फैलाव, लाल आणि पिवळ्या कांद्यापासून ...\nकोरोनानंतर अमेरिकेच्या बर्‍याच राज्यात नवीन आजार फैलावत आहे. लाल आणि पिवळ्या कांद्यामुळे ...\nगूगलचा चीनला दणका, चीनची २५०० पेक्षा जास्त यूट्यूब चॅनेल्स ...\nगूगलने चीनची २५०० पेक्षा जास्त यूट्यूब चॅनेल्स डिलीट केली आहेत. त्यामुळे चीनला याचा मोठा ...\nजिओ मामी मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये दीपिका पादुकोणचा ग्लॅमरस लूक\nटक्सिडो सूटमध्ये सोनम कपूरची सुंदर शैली\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/nagpur-vidarbha-news/nagpur/bjp-leader-sudhir-mungantiwar-criticized-on-shiv-sena-government/articleshow/72443612.cms", "date_download": "2020-08-07T21:54:38Z", "digest": "sha1:WA7DEZ4TEH5EPWBH2JKH63SAO5T6VNFF", "length": 15021, "nlines": 119, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nपवार-फडणवीस भेट म्हणजे सरकारला कोणत्याही दिवशी स्थगिती: मुनगंटीवार\nआमच्याशी धोका झाल्यामुळेच आम्ही सत्तेबाहेर असल्याचं भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य ताजं असतानाच भाजप नेते सुधीर ��ुनगंटीवार यांनी आणखी एक वक्तव्य करून खळबळ उडवून दिली आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीचा अर्थ म्हणजे या सरकारला कोणत्याही क्षणी स्थगिती दिली जाऊ शकते. त्यामुळे तुम्हाला गोड बातमीसाठी जास्त काळ थांबावं लागणार नाही, असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. त्यामुळे तर्क-वितर्क व्यक्त करण्यात येत आहे.\nचंद्रपूर: आमच्याशी धोका झाल्यामुळेच आम्ही सत्तेबाहेर असल्याचं भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य ताजं असतानाच भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आणखी एक वक्तव्य करून खळबळ उडवून दिली आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीचा अर्थ म्हणजे या सरकारला कोणत्याही क्षणी स्थगिती दिली जाऊ शकते. त्यामुळे तुम्हाला गोड बातमीसाठी जास्त काळ थांबावं लागणार नाही, असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. त्यामुळे तर्क-वितर्क व्यक्त करण्यात येत आहे.\nराष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे काल सोलापूर येथील अपक्ष आमदार संजयमामा शिंदे यांच्या कुटुंबातील लग्नाच्या निमित्त एकत्र आले होते. या लग्नात दोघेही एकत्रच बसून गप्पा मारत असतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यावर बोलताना भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मार्मिक भाष्य केलं. लवकरच गोड बातमी कोणत्याही दिवशी, कोणत्याही महिन्यात राज्यातील जनतेला ऐकायला मिळणार आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट म्हणजे या सरकारला कोणत्याही क्षणी स्थिगिती दिली जाऊ शकते, असं सांगत मुनगंटीवार यांनी पुन्हा एकदा राजकीय गणितं बदलण्याचे संकेत दिले आहेत.\nफडणवीसांसोबत हवापाण्याच्या गप्पा मारल्या: अजित पवार\nराज्यात सध्या अस्तित्वात आलेल्या आघाडीचा जन्म मुळात विचाराच्या आधारावर, कामाच्या आधारावर किंवा विकासाच्या नावावर झाला नाही. तर सत्तेच्या महत्त्वकांक्षेपोटी झालेला आहे. या आघाडीने जनतेच्या जनादेशाचा आणि महाराष्ट्राचा अपमान केला आहे, अशी टीकाही त्यांनी केली.\nअजित पवारच म्हणाले होते, मी काकांशी बोललोय: फडणवीस\nहे सरकार आल्यापासून राज्यातील जनता केवळ स्थगिती अनुभवत आहे. त्यामुळे थोडा धीर धरा या सरकारलाच स्थगिती मिळणार आहे, असं सांगतान���च बेरोजगाराच्या धोरणांबद्दल बैठका झाल्या असत्या, शेतकऱ्यांना मदत देण्यासंबधी चर्चा झाली असती, तर आम्ही या सरकारला विरोध केलाच नसता, असा टोलाही त्यांनी लगावला.\n'अजितदादांच्या उपमुख्यमंत्रिपदास विरोध नाही'\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\nदेशातील सर्वाधिक पर्जन्यमान होणाऱ्या शहरांच्या यादीत ना...\nकरोना रुग्णांची लूटमार करणाऱ्या रुग्णालयाला तुकाराम मुं...\n अत्याचार करून प्रेयसीला ठार मारण्याचा प्रयत्न, प...\nramdas tadas वर्ध्यात खासदाराकडून शेतकऱ्यावर दगडफेक; व्...\nचिमुकलीवर अत्याचार करून खून महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nसुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी रिया चक्रवर्तीला अटक होणार\n'संयुक्त राष्ट्रा'च्या गाडीतील आक्षेपार्ह सेक्स व्हिडिओ व्हायरल\nहरयाणा: सेक्स रॅकेट उघडकीस\nमार्क्ससाठी सेक्स घोटाळा: विरोधकांची CBI चौकशीची मागणी\nऔरंगाबादमध्ये जीवाची बाजी लावून तरुणांनी वाचवले बुडणाऱ्या तरुणाचे प्राण\nराफेल विमाने भारतात दाखल, नौदलाकडून स्वागत\nदेशकेरळमध्ये भीषण विमान अपघात; दोन पायलटसह १४ जण ठार\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\nमुंबईदिवसभरात १० हजार ९०६ रुग्णांची करोनावर मात; ३०० दगावले\nमुंबईरिया चक्रवर्तीची ८ तास चौकशी; कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता\nजळगावजळगावचं टेन्शन वाढलं; करोनाबाधितांचा 'हा' आकडा धोक्याचा\nदेश'अयोध्येत मशिदीसोबत रुग्णालय उभारण्यासाठी १ महिन्याचा पगार देणार'\nअन्य खेळ'राम मंदिराच्या भूमी पुजनाची शिळा अनेकांच्या छातीवर ठेवलीए' मोदीविरोधकांना डिवचले\nदेश'पावसामुळे धावपट्टीचा अंदाज न आल्याने विमानाला अपघात'\nदेशकुठल्याही स्थितीसाठी सज्ज राहा, लष्कर प्रमुखांचे आदेश\nहेल्थनिरोगी आरोग्यासाठी वयानुसार किती वेळ झोपणे ठरेल योग्य\nविज्ञान-तंत्रज्ञानइंडियन ब्रँड Shinco चे ३ जबरदस्त टीव्ही लाँच, जाणून घ्या किंमत-फीचर्स\nकार-बाइककिआ सॉनेटपासून टाटा HBX पर्यंत, ऑगस्टमध्ये या ४ कार येताहेत\nमोबाइलसर्वात जास्त विकला जाणारा अँड्रॉयड फोन झाला स्वस्त; नवी किंमत पाहा\nआजचं भविष्यमकर : स्वतःच्या आनंदात रममाण व्हाल; वाचा, आजचे राशीभविष्य\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/current-affairs-13-september-2019/", "date_download": "2020-08-07T21:08:15Z", "digest": "sha1:3ACJ4CED3VK5472GOQBLDYC2E54FAELK", "length": 18525, "nlines": 114, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Top 10 Current Affairs 13 September 2019 - Chalu Ghadamodi", "raw_content": "\n(AIIMS) अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत 3803 जागांसाठी भरती (ACTREC) टाटा स्मारक केंद्राच्या ACTREC मध्ये 145+जागांसाठी भरती [मुदतवाढ] IBPS मार्फत 'प्रोबेशनरी ऑफिसर/मॅनेजमेंट ट्रेनी' पदांच्या 1417 जागांसाठी भरती (MAHA TET) महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2019 निकाल (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2020 (NSC) राष्ट्रीय बियाणे महामंडळात 220 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (UPSC CDS) UPSC मार्फत संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (CDS- II) 2020 (NCL) नॉर्थर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये 1007 जागांसाठी भरती (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘कॉन्स्टेबल’ पदाच्या 5846 जागांसाठी मेगा भरती (ITI) औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रवेश प्रक्रिया 2020-21 (NBE) राष्ट्रीय परीक्षा मंडळात 90 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (SEBI) सिक्युरिटीज् & एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया मध्ये 147 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (VVCMC) वसई विरार शहर महानगरपालिकेत 168 जागांसाठी भरती (Indian Army) भारतीय सैन्य भरती 2020 महाराष्ट्र SSC -10 वी निकाल 2020 - SSC Result (ONGC) तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात अप्रेंटिस पदांच्या 4182 जागांसाठी भरती (AAI) भारतीय विमानतळ प्राधिकरणात 180 जागांसाठी भरती (SBI CBO) भारतीय स्टेट बँकेत CBO पदाच्या 3850 जागांसाठी भरती (NIRDPR) राष्ट्रीय ग्रामीण विकास व पंचायती राज संस्थेत 510 जागांसाठी भरती (CRPF) केंद्रीय राखीव पोलीस दलात 789 जागांसाठी भरती (BMC) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 245 जागांसाठी भरती (NMMC) नवी मुंबई महानगरपालिकेत 5543 जागांसाठी भरती (UCIL) युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये 136 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (DRDO) संरक्षण संशोधन व विकास संघटनेत 311 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (NTPC) नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये 275 जागांसाठी भरती (NIRRH) राष्ट्रीय प्रजनन आरोग्य संशोधन संस्थेत विविध पदांची भरती (RCFL) राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लि. मध्ये 393 जागांसाठी भरती [मुदत��ाढ] (MMRDA) मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत मेगा भरती 2020 (MMRC) मुंबई मेट्रो रेल्वेत 5637 जागांसाठी मेगा भरती\nवर्तमान भरती: 2020 | प्रवेशपत्र | निकाल\nझारखंडच्या रांची मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘प्रधानमंत्री किसान मन धन योजना’ लॉन्च केली गेली. या योजनेमुळे 60 वर्षे वयापर्यंत पोहोचणाऱ्यांना दरमहा 3,000 रुपये पेन्शन देऊन अल्प व सीमांतिक शेतकर्‍यांचे आयुष्य सुरक्षित होईल.\nश्रीलंकेने ‘मेक इन इंडिया’ ट्रेनच्या पुलाथीसी एक्स्प्रेसला रवाना केले. कोलंबो फोर्ट रेल्वे स्थानकावरून नव्याने तयार करण्यात आलेल्या ‘मेक इन इंडिया’ रेल्वे रेकला हिरवा झेंडा दाखवून दिल्यानंतर भारत आणि दक्षिण शेजारी श्रीलंका यांच्यातील सुमधुर संबंधांना चालना मिळाली.\nनवी दिल्ली येथे शांघाय सहकार संघटनेच्या सदस्य देशांसाठी लष्करी औषधांवरील प्रथम परिषद भारत आयोजित करत आहे.\nकर्नाटक बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी एम. एस. महाबळेश्वरा यांना भारतीय बँक असोसिएशनच्या (IBA) व्यवस्थापकीय समितीत स्थान देण्यात आले आहे.\nवाणिज्य व उद्योग मंत्रालय निर्यात पत उपलब्धता वाढविण्यासाठी एक योजना आणणार आहे. ही योजना परवडणारी अटी व पुरेशी मात्रा असेल. या योजनेत फॉरेक्स पत समाविष्ट असेल. केंद्र सध्या अर्थव्यवस्थेला 5 ट्रिलियन डॉलरच्या पातळीवर नेण्याचे लक्ष्य साध्य करण्याचा अंदाज वर्तवित आहे.\nजागतिक बँक समूहाच्या आंतरराष्ट्रीय वित्त महामंडळाच्या (IFC) ने देशातील एनबीएफसीच्या प्रशिक्षणात सहकार्य करण्यासाठी मालमत्ता व कर्ज वित्तपुरवठा करणार्‍या एनबीएफसीच्या प्रतिनिधी संस्था, वित्त उद्योग विकास परिषद (FIDC)सह सामंजस्य करार केला आहे.\nकेंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री श्री संजय धोत्रे यांनी जीवन कौशल्य अभ्यासक्रम -जीवनकौशल सुरू केले. त्याची रचना विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) केली आहे. हा कार्यक्रम नवी दिल्लीत आयोजित करण्यात आला होता.\nई-सिगारेट विक्रीवर बंदी घालण्यासाठी अध्यादेश मंजूर करण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळ तयार आहे. अध्यादेशात ई-सिगारेट तयार करणे व विक्री करण्यास मनाई आहे.\nकेंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (CISF) 16 सदस्यांच्या पथकाने माउंट सतोपंथची चढाई यशस्वीरीत्या पूर्ण केली. सीआयएसएफच्या सदस्यांनी फिट इंडिया चळ��ळ आणि महिला सक्षमीकरणाच्या मोहिमेस वचनबद्ध केले जे देशाच्या पंतप्रधानांनी सुरू केले होते.\nमाजी केंद्रीय मंत्री दिवंगत अरुण जेटली यांच्या नावावरून राष्ट्रीय राजधानीतील फिरोजशाह कोटला स्टेडियमचे नामकरण करण्यात आले.\nPrevious IBPS मार्फत ‘लिपिक’ पदांच्या 12075 जागांसाठी मेगा भरती\n» IBPS मार्फत ‘प्रोबेशनरी ऑफिसर/मॅनेजमेंट ट्रेनी’ पदांच्या 1417 जागांसाठी भरती\n» (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘कॉन्स्टेबल’ पदाच्या 5846 जागांसाठी मेगा भरती\n» (AIIMS) अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत 3803 जागांसाठी भरती\n» (SBI CBO) भारतीय स्टेट बँकेत CBO पदाच्या 3850 जागांसाठी भरती\n» (CRPF) केंद्रीय राखीव पोलीस दलात 789 जागांसाठी भरती\n» (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2020\n» (NSC) राष्ट्रीय बियाणे महामंडळात 220 जागांसाठी भरती\n» (MMRC) मुंबई मेट्रो रेल्वेत 5637 जागांसाठी मेगा भरती\n» (MMRDA) मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात 16726 जागांसाठी मेगा भरती\n» (NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात मेगा भरती\n» (MPSC) सहायक मोटार वाहन निरीक्षक पूर्व परीक्षा-2020 प्रवेशपत्र\n» (Vizag Steel) राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड- 188 मॅनेजमेंट ट्रेनी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (IAF) भारतीय हवाई दल एयरमन (ग्रुप X & Y - 01/2021) प्रवेशपत्र\n» (MAHA TET) महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा- 2019 अंतरिम निकाल\n» (UPSC Civil Service) नागरी सेवा (मुख्य) परीक्षा 2019 अंतिम निकाल\n» MPSC सुधारित वेळापत्रक\n» CBSE 10वी/12वी परीक्षांचे वेळापत्रक\n» JEE, NEET परीक्षा जुलै-ऑगस्ट होणार \nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%BE", "date_download": "2020-08-07T20:31:16Z", "digest": "sha1:ROGG5KTBD25VCCQ2IBHNRSKQCJDXA3KD", "length": 4573, "nlines": 51, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "पिसा - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nपिसा हे इटली देशाच्या तोस्काना प्रदेशामधील एक ऐतिहासिक शहर व पिसा प्रांताची राजधानी आहे\nपिझा याच्याशी गल्लत करू नका.\nपिसा हे इटली देशाच्या तोस्काना प्रदेशामधील एक ऐतिहासिक शहर व पिसा प्रांताची राजधानी आहे. पिसा शहर इटलीच्या उत्तर-मध्य भा��ात आर्नो नदीच्या मुखाजवळ व तिऱ्हेनियन समुद्र किनाऱ्यावर वसले आहे. पिसामधील कलता मनोरा जगप्रसिद्ध आहे. येथील इ.स. १३४३ साली स्थापन झालेले पिसा विद्यापीठ जगातील सर्वात जुन्या शैक्षणिक संस्थांपैकी एक मानले जाते. पिसा हे गॅलिलियोचे जन्मस्थान आहे.\nक्षेत्रफळ १८५ चौ. किमी (७१ चौ. मैल)\nसमुद्रसपाटीपासुन उंची १३ फूट (४.० मी)\n- घनता ४८० /चौ. किमी (१,२०० /चौ. मैल)\nप्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ\nपिसामधील पियाझ्झा देई मिराकोली हे युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान आहे.\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nविकिव्हॉयेज वरील पिसा पर्यटन गाईड (इंग्रजी)\nLast edited on २९ डिसेंबर २०१७, at ०४:०२\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २९ डिसेंबर २०१७ रोजी ०४:०२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/pune-news/inauguration-of-pune-festival-on-september-7/articleshow/70927709.cms", "date_download": "2020-08-07T22:07:31Z", "digest": "sha1:UFUDLB5UBCWADPEMYTGRJJH5ENK4GAGA", "length": 15663, "nlines": 117, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n‘पुणे फेस्टिव्हल’चे उद्‌‌‌घाटन ६ सप्टेंबरला\n‘पुणे फेस्टिव्हल’चे उद्‌‌‌घाटन ६ सप्टेंबरला\nम. टा. प्रतिनिधी, पुणे\nपुण्याच्या गणेशोत्सव परंपरेतील प्रमुख उपक्रमांपैकी एक असलेल्या आणि कला, संस्कृती, गायन, वादन, नृत्य, क्रीडा यांचा मनोहारी संगम असणाऱ्या 'पुणे फेस्टिव्हल'मध्ये यंदा रसिकांना विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी मिळणार आहे. नृत्य, नाट्य, कला, संगीत, क्रीडा अशा विविध उपक्रमांच्या आयोजनाद्वारे हा फेस्टिवल रंगणार असून, यंदा दोन ते ११ सप्टेंबरच्या काळात हा फेस्टिवल शहराच्या विविध भागांत पार पडणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पुणे फेस्टिवल���े आकर्षण असलेल्या खासदार आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांचे बहरदार नृत्य सादरीकरण पाहण्याची संधी यंदाही रसिकांना मिळणार आहे.\nपुणे फेस्टिवल यंदा ३१ वे वर्ष साजरे करीत असून, महोत्सवाचे उद्घाटन ६ सप्टेंबर रोजी सायंकाळी चार वाजता गणेश कला क्रीडा मंच येथे होणाऱ्या कार्यक्रमात माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. पर्यटन मंत्री जयकुमार रावल, महापौर मुक्ता टिळक आदी या वेळी उपस्थित राहतील, अशी माहिती फेस्टिवलचे अध्यक्ष, माजी खासदार सुरेश कलमाडी यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. कॉसमॉस बँकेचे संचालक कृष्णकुमार गोयल, सतीश देसाई आदी या वेळी उपस्थित होते. या वर्षी ज्येष्ठ उद्योजक राहुल बजाज आणि अभिनेते प्रेम चोप्रा यांना महोत्सवात 'जीवनगौरव पुरस्कारा'ने गौरविण्यात येणार आहे. अभिनेते प्रशांत दामले, सुबोध भावे, 'मसाप'चे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी आणि आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठवपटू संग्राम चौगुले यांना पुणे फेस्टिवल पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल.\nफेस्टिव्हलमध्ये शास्त्रीय, पारंपरिक, पाश्चात्य नृत्याचे कार्यक्रम, शास्त्रीय, उपशास्त्रीय गायन मैफल, कवी संमेलन, उर्दू मुशायरा, नाटकांचे प्रयोग, चित्र प्रदर्शन आणि विक्री, गायन स्पर्धा, सौंदर्यवती स्पर्धा अशा कार्यक्रमांचा समावेश आहे. पुणे फेस्टिव्हलच्या 'श्रीं'ची प्रतिष्ठापना उद्या, सोमवारी (२ सप्टेंबर) सकाळी १० वाजता हॉटेल सारस, नेहरू स्टेडियम येथे पुणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते होईल. फेस्टिवलतर्फे कोल्हापूर व सांगली येथील पूरग्रस्तांना दोन लाखांचा निधी देण्यात येणार आहे.\nहेमा मालिनी यांचा 'गंगा बॅले'\nपुणे फेस्टिवलचे उद्घाटन दर वर्षी अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या गणेशवंदनेने होते. या वर्षी मात्र त्यांनी स्वत: रचलेला 'गंगा बॅले' हा कार्यक्रम त्या सादर करणार असून, रविवारी, ८ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजता गणेश कला क्रीडा मंच येथे हा कार्यक्रम सादर होणार आहे.\n'पुणे फेस्टिव्हल'चे उद्घाटन ६ सप्टेंबर रोजी होणार असले, तरी २ सप्टेंबरपासूनच शहराच्या विविध भागांमध्ये फेस्टिव्हलच्या कार्यक्रमांना सुरुवात होणार आहे. यंदाच्या या कार्यक्रमात कथक गुरू मनीषा साठे, तेजस्विनी साठे, अरुंधती पटवर्धन यांसारख्या नृत्यकलावंत; तसेच अभिनेत्री भार्गवी चिरमुले, तेजा देवकर, संस्कृती बालगुडे अशा अनेक नावाजलेल्या कलाकारांचा सहभाग असेलेले कार्यक्रम सादर होतील. राज्यभरातील नावाजलेले कवी, देशभरातील उर्दू शायर फेस्टिव्हलमध्ये सहभागी होणार आहेत.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\nprakash ambedkar : अयोध्या हे बौद्धांचे सांस्कृतिक शहर;...\nशरद पवारांची सीरम इन्स्टिट्यूटला भेट, करोनावरील लसीची म...\npune : लिफ्ट देऊन महिलेवर बलात्कार, मुंढवामध्ये गुन्हा ...\nपिंपरी: पतीकडून अनैसर्गिक संबंध; पत्नीची पोलिसांत तक्रार महत्तवाचा लेख\nसुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी रिया चक्रवर्तीला अटक होणार\n'संयुक्त राष्ट्रा'च्या गाडीतील आक्षेपार्ह सेक्स व्हिडिओ व्हायरल\nहरयाणा: सेक्स रॅकेट उघडकीस\nमार्क्ससाठी सेक्स घोटाळा: विरोधकांची CBI चौकशीची मागणी\nऔरंगाबादमध्ये जीवाची बाजी लावून तरुणांनी वाचवले बुडणाऱ्या तरुणाचे प्राण\nराफेल विमाने भारतात दाखल, नौदलाकडून स्वागत\nदेशचीनमधून बाहेर पडणाऱ्या विदेशी कंपन्यांना गुजरातचे रेड कार्पेट\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\nदेशदिल्लीत १२ वर्षांच्या निर्भयाची मृत्युशी झुंज, ICU मध्ये हलवले\nदेश'अयोध्येत मशिदीसोबत रुग्णालय उभारण्यासाठी १ महिन्याचा पगार देणार'\nदेशकेरळमध्ये भीषण विमान अपघात; दोन पायलटसह १४ जण ठार\nकोल्हापूरब्रह्मनाळमध्ये नवी बोट पोहचताच परत मागितली; मंत्र्याने केला फोन\n कोकणात गणपती स्पेशल ट्रेन, २ दिवसांत घोषणा\nमुंबईरिया चक्रवर्तीची ८ तास चौकशी; कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता\nमुंबईराज्यात महावीजबिल घोटाळा; सरकारवर भाजपचा 'हा' गंभीर आरोप\nमोबाइलसर्वात जास्त विकला जाणारा अँड्रॉयड फोन झाला स्वस्त; नवी किंमत पाहा\nविज्ञान-तंत्रज्ञानइंडियन ब्रँड Shinco चे ३ जबरदस्त टीव्ही लाँच, जाणून घ्या किंमत-फीचर्स\nहेल्थनिरोगी आरोग्यासाठी वयानुसार किती वेळ झोपणे ठरेल योग्य\nरिलेशनशिपभावाच्या संगतीत बहिण बनू शकते एक चांगली व्यक्ती, आम्ही नाही विज्ञान म्हणतंय हे\nआजचं भविष्यमकर : स्वतःच्या आनंदात रममाण व्हाल; वाचा, आजचे राशीभविष्य\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या ���हेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.makewineandbeer.net/bottle/my-journey-from-maritime-to-marketing-and-the-lessons-i-ve-learned-4d4edf/", "date_download": "2020-08-07T21:47:40Z", "digest": "sha1:NXD2UW6RIHFK62HFKBMNSTTCYP7G2ZSP", "length": 18758, "nlines": 40, "source_domain": "mr.makewineandbeer.net", "title": "माझा समुद्री ते विपणनापर्यंतचा प्रवास आणि मी शिकलेले धडे.", "raw_content": "\nमाझा समुद्री ते विपणनापर्यंतचा प्रवास आणि मी शिकलेले धडे.\nवर पोस्ट केले ०३-११-२०१९\nमाझा समुद्री ते विपणनापर्यंतचा प्रवास आणि मी शिकलेले धडे.\nट्रॅक्टर ते प्रवास, स्टार्टअप बिअरसह इंटर्नशिप ते स्वयंरोजगारापर्यंत.\nआशा आहे की आपण सर्व विलक्षण आहात. 9 महिन्यांपासून हे माझे आयुष्य आहे. मी अजूनही जिवंत आहे आणि वेगवेगळ्या गोष्टी आणि साहस अनुभवतो.\nमी नुकताच सागरी / तेल / वाहतूक उद्योगात प्रवेश केला आणि काम केले. टँकर म्हणून टगबोट (टगबोटपेक्षा थोडा वेगळा) वर काम केले. सर्वसाधारणपणे टँकरची मुख्य जबाबदारी म्हणजे तो नेमलेला जहाज तयार करणे व त्याची देखभाल करणे आणि जहाजात व तेथून द्रव मालवाहतुकीच्या सुरक्षित व कार्यक्षम वाहतुकीचे निरीक्षण करणे ही आहे. कधीकधी मला माझ्या कर्णधाराचा प्रमाणपत्र मिळाला, परंतु मी टँकरमॅनच्या पदावर रहाण्याचा निर्णय घेतला. माझ्या स्वत: च्या योजना आहेत.\nबोट एका विशेष बर्‍यावर आणि विशेष वायर्सद्वारे जोडली जाते. मी ज्या बोटीवर होतो त्या बोटीने सुमारे 52 फूट रुंद आणि 300 फूट लांबीच्या 2 बार्जेस ढकलल्या. प्रत्येक बार्जमध्ये अंदाजे 2 दशलक्ष गॅलन गरम तेल असते. आम्ही ह्युस्टन कालव्यात येणारी जहाजे रीफ्यूल करु. आम्ही मुळात तरंगणारे गॅस स्टेशन होते. मी हे जवळजवळ 6.5 वर्षे केले.\nमी आणि माझे मित्र जॉन बद्दल एक माहितीपट बनविले जेणेकरून तिथले आयुष्य अधिक सखोल होईल. हे तपासण्यासाठी मोकळ्या मनाने. म्हणून या सर्व वेळेनंतर, मी ठरवले की माझ्याकडे पुरेसे आहे आणि मला बाहेर पडायचे आहे. मला करण्याची पहिली गोष्ट म्हणजे माझे विचार बदलणे आणि अभिनय करणे. मी बरीच पुस्तके वाचली आहेत आणि 2.5 वर्षांच्या आत माझ्या विचारात गुंतवणूक केली आहे आणि मी आयुष्याविषयी विचार करण्याचा मार्ग पूर्णपणे वेगळा होता. मला मार���गदर्शकांची शक्ती माहित होती आणि द मिनिमलिस्ट कडून (त्यांच्याकडे नेटफ्लिक्सवर एक माहितीपट आहे) रायन निकोडेमस आढळला आणि संपर्क साधला. त्याने मला बोटीवरून येण्यास मदत केली. त्याच्या सल्ल्यानुसार, मी माझे debtsण फेडण्यात सक्षम झालो आणि फक्त माझ्या स्वत: च्या अटींवर जगण्यासाठी काही वर्षांची बचत केली. मी 11 एप्रिल 2017 रोजी उद्योग सोडला.\nमी फक्त जे चांगले वाटले तेच केले. मी पोर्तो रिकोला प्रवास केला आणि काही दिवस माझा चांगला मित्र स्पेंसरला भेट दिली. मी तेथे एक चांगला वेळ होता किती छान अनुभव आहे. अशी सुंदर जागा.\nमी परत आल्यानंतर मी आणखी एक प्रवास केला. या वर्षापूर्वी मी कधी कालीला गेलो नव्हतो आणि तीन वेळा तिथे गेलो आहे. पहिल्यांदा मेच्या सुरुवातीलाच होता. जॉन आणि मी कॅलिफोर्नियामधील सॅन डिएगो येथे गेलो. आम्ही एका छोट्या हॉटेलमध्ये होतो. मी आरक्षण गोंधळले आणि फक्त एक बेड आला, हाहा. आम्ही फक्त २ रात्री इथे होतो जे माझ्यासाठी पुरेसा वेळ नव्हता.\nयावेळी मी स्थापित केलेल्या डिजिटल मीडिया कंपनीसाठी काम केले. आम्ही स्टार्टअप कथांबद्दलच्या माहितीपटांवर काम केले. जेव्हा आम्ही परत आलो तेव्हा आम्ही एका तरुण उद्योजक आणि त्याच्या नवीन बीएमएक्स स्टोअरबद्दल आमची पहिली माहितीपट बनविली. ते येथे पहा\nबरं, या माहितीपटांनी आम्हाला कॅलिफोर्नियाला परत एक मस्त ट्रिप दिली आहे. यावेळी तो सांताक्रूझ होता. आम्ही क्रूझ कल्चरसाठी शूट केले.\nऑगस्टच्या अगोदर ह्यूस्टनमध्ये प्रचंड पूर आला ज्याने खरोखर खरोखर खराब नुकसान केले. मी सध्या जॉनबरोबर थांबलो. मी जे चांगले करतो त्याबद्दल वाचन करणे आणि सुधारण्याचा प्रयत्न करणे मी सुरूच ठेवले. मी माझ्या मित्राशी आणि अलीकडेच एक बिअर कंपनी सुरू करणार्‍या मालिकांच्या उद्योजकांच्या मार्गदर्शकाशी बोललो. मी विचारले की मी बाहेर येऊन मदत करू शकेन का, परंतु त्यावेळी ते खूप लवकर होते आणि बिअर कंपनीसाठी परवाना मिळण्यास थोडा वेळ लागतो.\nबरं, दोन महिन्यांनंतर परवाना आला.\nमी विनोदीपणे भाष्य केले आणि असे काहीतरी बोलले\n\"मी आता कालीला जात आहे.\" तिथून जाण्याची संधी मिळावी म्हणून मी बराच काळ प्रयत्न करत होतो. मला वाटते की मला ते इतके हवे होते की मी ही कल्पना प्रत्यक्षात बदलली. आकर्षण नियम वास्तविक आहे. दुसर्‍या दिवशी सकाळी मी थोडा निराश हो��न उठलो आणि विचार केला की, तिथेच बाहेर जा म्हणून मी म्हणालो अरे, मी कॅलिफोर्नियाला जात आहे.\nमी माझ्या लॅपटॉपसाठी पोहोचलो आणि उड्डाणे शोधत होतो. मी सांगितले तर तू माझ्यावर विश्वास ठेवला नाहीस, परंतु मला ह्युस्टन पासुन सॅन डिएगो पर्यंतचा एक दौरा सापडला आणि तो फक्त $ 80 होता. एखाद्या कारणास्तव घडणार्‍या गोष्टींबद्दल बोला, हा मी माझी फ्लाइट बुक केली आहे. जरी माझे एअरबीएनबी 300 डॉलर्स आणि सुपर स्केची आणि माझी भाड्याने कार 300 डॉलर्स होती तरीही कॅलिफोर्नियामध्ये मी एका आठवड्यासाठीही वाईट नव्हतो.\nउड्डाण चांगले गेले. मी रात्री 11 वाजता उतरलो आणि माझी भाड्याने कार घेतली आणि सुमारे 40 मिनिटांसाठी ओसॅनसाइडच्या दिशेने उत्तरेकडे वळविली. माझे एअरबीएनबी सापडले आणि मी आलो तेव्हा तिथे कोणी नव्हते. घर खूपच गडद होते आणि मला माहित नव्हते की मी कोणत्या खोलीत राहत आहे. मी मागे टीव्ही ऐकला. कुठे जायचे याची मला खात्री नव्हती, म्हणून मी माझी खोली शोधण्यासाठी यादृच्छिक दरवाजे उघडण्यास सुरुवात केली. मी एअरबीएनबी वेबसाइटवर एक प्रतिमा पाहिली आहे म्हणून मला हे कसे दिसते याविषयी एक कल्पना आली.\nशेवटी मला खोली सापडली आणि माझ्या वस्तू अनपॅक केल्या. मी फारशी झोपलो नाही. मला असे वाटते की मी सुमारे तीन तास झोपलो. दुसर्‍या दिवशी पहाटे साडेपाच वाजता मी उठलो. मी उडी मारली आणि कॉफी घेण्यासाठी आणि समुद्रकाठ जाऊन बसण्यासाठी घराबाहेर पळत सुटलो. ही मी कधीही न पाहिलेली छान गोष्ट आहे कारण आपण तसे केले नसल्यास मी सर्वात जास्त शिफारस करतो. लाटा ऐकण्यासाठी आणि कॉफी पिण्यासाठी हे एक प्रकारचे ध्यानासारखे आहे.\nतथापि, मी बीच ग्रीस गोदामात गेलो आणि जेसन (जेम्सचा बालपणीचा मित्र) भेटलो. सुपर मस्त माणसाने छान हिपस्टर ग्लासेससह दरवाजा उघडला.\nत्याने मला भोवती आणि ते काय करीत आहेत हे दर्शविले. कोल्ड रूम पूर्ण नव्हती. केग्स येताना आम्हाला थंड ठेवण्याची काय गरज होती. आम्ही एक आठवडाभर हास्य केले आणि बॅरल्स आल्याच्या काही मिनिटांत अक्षरशः सज्ज झालो.\nमी मदत करण्यासाठी आणि मी शक्य तितक्या शिकण्यासाठी तिथे होतो. माझे मित्र जेम्स एक ब्रँडिंग आणि विपणन गुरु आहेत. मला त्याला सावली देण्याची संधी मिळाली. सॅन डिएगो येथील मिशन ब्रूवरी येथे तो पणन संचालक आहे. मला मार्केटींगच्या दोन बैठकींमध्ये भाग घ्यावा लागला.\nमी तिथे 2 महिने होतो. मी ते बदलले आहे. मी कोठारात राहतो आणि जिममध्ये रस्त्यावर पडलेल्या जिममध्ये शॉवर घेतो. मला ते आवडले. मी कॅम्पिंगसह मोठा झालो, हे माझ्यासाठी शिबिरासारखे होते, परंतु मी ब्रांडिंग आणि मार्केटींगबद्दल अधिक शिकलो. मी तेथे थोडा वेळ राहिलो आणि शेवटी एक छोटा अपार्टमेंट मिळेल असा गंभीरपणे विश्वास ठेवण्याचा माझा दृढनिश्चय होता. मला अगोदरच जुजित्सू सदस्यता देखील मिळाली.\nत्या वेळी वेळ उडत होती आणि ख्रिसमस अगदी कोपर्‍यात होता. मी माझ्या कुटुंबाला चकित करण्याचा निर्णय घेतला. फ्लाइट्स नक्कीच खूप महाग होती, परंतु मी त्यांना भेट देण्याचा निर्णय घेतला. मी 20 डिसेंबरला निघालो. गोदाम विमानतळापासून minutes 45 मिनिटांच्या अंतरावर होते आणि मला तिथे पहाटे at वाजता असावे लागले म्हणून मी रात्रीसाठी एअरबीएनबी बुक केले आणि दृश्य आश्चर्यकारक होते.\nदुसर्‍या दिवशी सकाळी माझी उड्डाण हॉस्टनला परत आली.\nआपण केव्हाही नमस्कार करू शकता. इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर @seanngeee मध्ये\nमोठ्या प्रमाणात जगतातदाढी ठेवणारी गृहिणी [पीओबी खंड २] सोबत पेयक्राफ्ट बिअर लहान, स्वतंत्र शेतक farmers्यांसाठी एक आशीर्वाद होतानवीन नवीन उपकरणे, उत्कृष्ट अद्यतने आणि बॅडस इव्हेंट - सामील व्हाएफ # मधील बीअरवेभिमुख प्रोग्रामिंग [2]\nमी खर्‍या पिवळ्या रंगाची फूले येणारे रानटी फुलझाड बिअर / वाइन कसे तयार करू व्हिस्कीच्या तुलनेत फॅटी यकृत असलेल्या व्यक्तीसाठी वाइन एक चांगला पर्याय आहे काय व्हिस्कीच्या तुलनेत फॅटी यकृत असलेल्या व्यक्तीसाठी वाइन एक चांगला पर्याय आहे काय वाइन चाखण्यापासून जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी काही टिपा काय आहेत वाइन चाखण्यापासून जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी काही टिपा काय आहेत भेट म्हणून अंत्यसंस्कारासाठी दारूची बाटली घेणे अनुचित आहे काय भेट म्हणून अंत्यसंस्कारासाठी दारूची बाटली घेणे अनुचित आहे काय रेड वाइनमध्ये असलेल्या लाल द्राक्षांच्या काही जातींमध्ये रेझिव्हॅट्रॉल जास्त आहे की ते मातीची आहे आणि द्राक्षे कशी वाढविली जातात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmanthan.com/2020/07/blog-post_678.html", "date_download": "2020-08-07T20:48:52Z", "digest": "sha1:6IJQYY26G2JI4ILG5ZLM4VVI7SCWITHL", "length": 6541, "nlines": 50, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "घुमटवाडी गावातील ग्रामस्थ अंधारात;शि��ेसना शहर प्रमुख सागर राठोड यांचा आंदोलनाचा इशारा ! - Lokmanthan.com", "raw_content": "\nHome / Unlabelled / घुमटवाडी गावातील ग्रामस्थ अंधारात;शिवेसना शहर प्रमुख सागर राठोड यांचा आंदोलनाचा इशारा \nघुमटवाडी गावातील ग्रामस्थ अंधारात;शिवेसना शहर प्रमुख सागर राठोड यांचा आंदोलनाचा इशारा \nघुमटवाडी गावातील ग्रामस्थ अंधारात;शिवेसना शहर प्रमुख सागर राठोड यांचा आंदोलनाचा इशारा \nमागील ७ दिवसापासून घुमटवाडी गावातील ट्रान्सफॉर्मर (डी पी) जळाल्यामुळे गावात वीज नाही. त्यामुळे संपूर्ण गाव अंधाराखाली आहे.सध्या कोरोना माहामारी मध्ये नागरीकांना अनेक प्रसंगाला सामोरे जावे लागत आहे.तसेच अनेकांचा हाताला काम नाही त्यात ७ दिवसांपासुन वीज नसल्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहे.पीठाची गिरण बंद आहे,अनेक गांवाचे रस्ते बंद आहे,कोरोनामुळे शेजारच्या गावातील पीठगिरणीवर येण्यास मज्जाव करत आहे.यामुळे अनेकांना उपासमारीची वेळ आली आहे.\nतरी सदरील विजेचा प्रश्नाची लवकरात लवकर दखल घ्यावी अशी मागणी शिवसेना शहर प्रमुख सागर राठोड यांनी\nपाथर्डीचे कार्यकारी अभियंता निलेश मोरे व साहाय्यक अभियंता जाधव यांनी केली आहे.\nयावेळी माणिकदौंडी विभागाचे शिवसेना विभाग प्रमुख विलास राठोड,विजय चव्हाण, प्रविण चव्हाण,निलेश चव्हाण,योगेश राठोड आदी जण उपस्थित होते.\nघुमटवाडी गावातील ग्रामस्थ अंधारात;शिवेसना शहर प्रमुख सागर राठोड यांचा आंदोलनाचा इशारा \nमाजी मंत्री प्रा. राम शिंदे यांच्यासह ३८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल \nमाजी मंत्री प्रा. राम शिंदे यांच्यासह ३८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल कर्जत / प्रतिनिधी कर्जत तालुक्यातील माहिजळगाव येथे दूध आं...\nतालुक्यात आज 25 व्यक्ती कोरोना बाधित, पारनेर शहरातील किराणा दुकानदार कोरोना बाधित \nपारनेर भाजी मंडईतील किराणा दुकानदाराच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची आज रात्री रॅपिड चाचणी तालुक्यात आज 25 व्यक्ती कोरोना बाधित, पारनेर ...\nसुरेगाव परिसरात बकरी ईद घरीच साजरी होणार -डॉ. सय्यद \nसुरेगाव परिसरात बकरी ईद घरीच साजरी होणार -डॉ. सय्यद कान्हेगाव/प्रतिनिधी : मुस्लिम धर्माचा पवित्र बकरी ईद सण कोरोनाच्या सावटाखाली असल्याने ...\nगांजीभोयरे येथे दोन गटात तुंबळ हाणामारी, १६ जणांन विरोधात गुन्हा दाखल \nपारनेर तालुक्यातील गांजीभोयरे येथे दोन गटात रस्त्याच्या कारणावरून ���ुंबळ हाणामारी पारनेर प्रतिनिधी - पारनेर तालुक्यातील ...\nतालुक्यात २४ पॉझिटिव्ह, तर येळपणे येथील एका रुग्णाचा मृत्यू. \nतालुक्यात २४ पॉझिटिव्ह, तर येळपणे येथील एका रुग्णाचा मृत्यू. येळपणे/ प्रतिनिधी :- श्रीगोंदा तालुक्यात आज दिवसभरात एकूण...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.thinkmaharashtra.com/node/3437", "date_download": "2020-08-07T20:47:03Z", "digest": "sha1:62HCZQTPBQONUAHELGXOJMVL4LNLC77Z", "length": 15376, "nlines": 112, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "निसर्गोपचार सेवक – (डॉ.) गिरीधर काळे (Giridhar Kale) | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nनिसर्गोपचार सेवक – (डॉ.) गिरीधर काळे (Giridhar Kale)\nगिरीधर काळे हे शिक्षणाने डॉक्टर नाहीत. पण, त्यांना बिबीगाव परिसरातील समाज डॉ. गिरीधर काळे या नावाने ओळखतो. त्यांचे व्यक्तिमत्त्व सर्वसामान्य आहे, पण ते करत असलेले कार्य असामान्य आहे. त्यांचे शिक्षण दहावीपर्यंत झाले आहे, परंतु त्यांच्या हातात निसर्गोपचार चिकित्सापद्धतीने अस्थिरुग्णांना उपचार करून दिलासा देण्याचे उत्तम कसब आहे. ते दररोज शंभरेक लोकांना निःशुल्क आणि निःस्वार्थ सेवा देत आहेत. त्यांच्या समाजकार्यामुळे ‘बिबी’ गावाची ओळख सर्वदूर होत आहे. त्यांचे वय फक्त एकोणपन्नास वर्षें आहे.\n‘बिबी’ गाव चंद्रपूर जिल्ह्याच्या कोरपना तालुक्यात आहे. ते जिल्ह्याच्या ‘राजुरा’ तालुक्यातील गडचांदूरजवळ आहे आणि जिल्हा ठिकाणापासून पन्नास किलोमीटर अंतरावर येते. तेथे काळे राहतात. त्यांच्याकडे सकाळपासून लोकांची रांग लागलेली असते. त्यांच्याकडे कोणी हात मोडला म्हणून, कोणी पाय मोडला म्हणून, कोणी लचक भरली म्हणून, कोणी पाठ आखडली म्हणून, कोणाचा खांदा घसरला म्हणून, तर कोणी मनगट दुखावले म्हणून उपचारासाठी आलेले असतात. बहुतेकांचे दुखणे हाडाशी संबंधित असते.\nकाळे यांचा सेवादरबार चालतो. काळे यांचा शेती हा मुख्य व्यवसाय आहे. ते त्यांचे दैनंदिन सेवाकार्य आटोपले, की भोजनोपरांत काळ्या आईची सेवा करतात. तेवढेच नव्हे; तर तातडीचे कोणी रुग्ण आल्यास, त्यांची तयारी त्या ठिकाणी, म्हणजे शेतावरही उपचार करण्याची असते.\nरुग्ण त्यांच्याकडे उपचारासाठी दूरवरून येत असतात. जवळपासच्या राज्यांतूनही येणारे रुग्ण आहेत. त्यांच्याकडे इटालीतील महिलेने उपचार घेतल्याचे वर्तमानपत्रांतून वाचण्यास मिळाले व माझे औत्सुक्य जागे झाले. काळे यांची माफक अपेक्षा अश���, की त्यांच्या हाताला लोकांचे दुखणे कमी करण्याची कसब-कला आहे, ती लोककल्याणार्थ झिजावी तो अवलिया हसतमुखाने आलेला दिवस उपचाराच्या सेवेत घालवतो. त्यांच्या अशा सेवार्थी स्वभावामुळे त्यांच्या मित्रमंडळात एका हाकेला धावून जाणाऱ्यांची संख्या कमी नाही. ‘गिरीधर काळे मित्रमंडळ’ रक्तदान शिबिरांचे आयोजन करत असते. अविनाश पोईनकर हे गिरीधर काळे यांच्या मित्रपरिवारातील सदस्य पूर्व विदर्भातील युवाकवी आहेत.\nहे ही लेख वाचा -\nनिवृत्ती शिंदे - खडकमाळेगावचे बेअरफूट डॉक्टर\nमी कराडची होऊन गेले – सुलभा ब्रम्हनाळकर\nसच्चे मानवतावादी मानवटकर डॉक्टर दांपत्य\nमी त्यांच्याकडे उपचारार्थ आठेक वर्षांपूर्वी गेलो होतो. माझा डावा हात नेहमीपेक्षा कमी कार्यक्षम वाटत होता. त्यांनी तेव्हा चाचपणी करून व्यायाम व मालिश असा सल्ला दिला होता. मी दुचाकीवरून त्याच हातावर श्वान मध्ये आल्याने दोन वर्षांपूर्वी पडलो. बाह्य दुखापत नव्हती, पण खांदा घसरला (डिसलोकेट) होता. तेव्हा त्यांच्याकडे दोनदा जाणे झाले. ते कोठलीही भूल न देता उपचार करतात. ते बोलता-बोलता केव्हा झटका देतात ते लक्षातही येत नाही. अगदी बेमालूम. मात्र बघ्यांना रुग्णांच्या ‘आई गं’, ‘बाप रे’, ‘मेलो रे, बाप’ अशा आवाजांनी खुदकन हसू आल्याशिवाय राहत नाही. उपचाराचा कार्यक्रम घरापुढील टेबलवर किंवा दरवाज्यात बसून खुलेआम चालू असतो. प्रत्येक रुग्णाला त्याचा नंबर येईल तेव्हा तो माणूस काय करेल असेच वाटत असते. काही म्हातारे किंवा कमी वयाचे रूग्ण तर शिव्यासुद्धा हासडतात. कधी गंमत वाटते तर कधी धडकी भरते. मला तर ते सगळे पाहून माझा उपचार सुरू होण्याआधीच भोवळ आली होती. ते जर रुग्णावर उपचार शक्य असेल तर ‘हो’ म्हणून त्याला थांबण्यास सांगतात, नाहीतर त्याला डॉक्टरांकडे जाण्याचा सल्ला देऊन मोकळा करतात. काळे म्हणाले, की चंद्रपूर जिल्ह्यातील दोन-तीन ऑर्थोपेडिक सर्जन त्यांच्या संपर्कात आहेत. ते चेहरा पाहून उपचार करत नाहीत. त्यांचे लक्ष फक्त वेदनेवर अर्जुनासारखे असते.\nगिरिधर काळे यांचे त्यांच्या वयाच्या सोळाव्या वर्षापासून अस्थी रुग्णांची सेवा करणे चालू आहे. त्याला तेहतीस वर्षें झाली. त्या कालावधीत सुमारे चार लाखांपेक्षा अधिक रुग्णांनी त्यांच्या उपचाराचा निःशुल्क लाभ घेतला आहे. ‘बिबी’ गावाच्या ग्रामसभेने त्या���ना डॉक्टर या उपाधीने सन्मानित करून तसा ठराव 26 जानेवारी 2015 ला पारित करून घेतला. भारतातील ग्रामसभेने सन्मानित झालेले कदाचित ते पहिलेच ‘डॉक्टर’ असावे.\nगिरीधर जी काळे 9823913542\nगोपाल शिरपूरकर हे चंद्रपूरला राहतात. त्यांचे एम. ए. पर्यंतचे शिक्षण झाले आहे. ते पेशाने शिक्षक आहेत. त्यांनी लिहिलेल्या कथा आणि कविता प्रसिध्द आहेत. ते विविध वर्तमानपत्रांतून लेखन करत असतात.\nसंदर्भ: ऐतिहासिक वस्तू, गावगाथा\nचंद्रपुर येथील इतिहासलेखक दत्ता तन्नीरवार (Datta Tannirwar)\nवर्धा नदीखोऱ्यातील गावे कोळसा खाणींनी उध्वस्त\nसंदर्भ: नदी, जल-व्यवस्थापन, जल प्रदूषण\nनिसर्गोपचार सेवक – (डॉ.) गिरीधर काळे (Giridhar Kale)\nसंदर्भ: वैद्यकीय, उपचार, चंद्रपूर तालुका, चंद्रपूर शहर\nचांदागडचे निसर्गवैभव- ताडोबा अभयारण्य (Tadoba Sanctury)\nसंदर्भ: चंद्रपूर तालुका, चंद्रपूर शहर, ताडोबा अभयारण्य\nसच्चे मानवतावादी मानवटकर डॉक्टर दांपत्य\nचंद्रपूरचे अवलिया कलाकार मनोहर सप्रे\nसंदर्भ: नांदोरा गाव, काष्ठशिल्पे, व्‍यंगचित्रकार, व्‍यंगचित्र, चंद्रपूर तालुका, चंद्रपूर शहर\n‘गुणवत्ता’ मोजण्यास साधन नवे\nसंदर्भ: शिक्षण, शिक्षणातील प्रयोग, शिक्षकांचे व्यासपीठ, शाळा, शिक्षक, चंद्रपूर तालुका\nसंदर्भ: वैद्यकीय, आरोग्‍यसेवा, रुग्‍णसेवा\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.makewineandbeer.net/bottle/fresh-as-in-beer-4ff4e5/", "date_download": "2020-08-07T22:11:48Z", "digest": "sha1:BJVCEMTULOIRVCJMNWZ5KWQO7DF3CYXG", "length": 10594, "nlines": 23, "source_domain": "mr.makewineandbeer.net", "title": "बिअर प्रमाणेच फ्रेश", "raw_content": "\nवर पोस्ट केले ०३-११-२०१९\nअलीकडे काही गोष्टी घडल्या ज्यामुळे मला डेस्कबियर्स येथे बीअर कसे खरेदी आणि विक्री करावी याबद्दल विचार करण्यास प्रवृत्त केले. बर्‍याच वेळा उत्तर \"द्रुत\" असते.\nपहिल्या दिवसापासून आम्ही साठा ठेवू नये म्हणून काळजी घेतली आहे. हे व्यवहारात पूर्णपणे योग्य नसले तरी आम्ही गृहित धरतो की आपल्याकडे बिअर वेअरहाऊस नाही. वेळेत बिअर परत आणणे आणि येणे हे ध्येय आहे. आम्हाला विश्वास आहे की हे आमच्या ग्राहकांसाठी, आमच्या व्यवसायासाठी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे बीयरसाठीच सर्वोत्कृष्ट आहे. आ��च्या बियरचा बराचसा भाग आमच्या गोदामात एका आठवड्यापेक्षा कमी कालावधीसाठी ठेवला जातो. कधीकधी विशिष्ट बिअरची उपलब्धता दिवसांऐवजी काही तासात मोजली जाऊ शकते.\n12 रोजी बाटली, 13 रोजी ग्राहकांना वितरित\nबिअरमधील हे द्रुत रूपांतरण दोन कारणांसाठी आपल्यासाठी महत्वाचे आहे. प्रथम, बिअर महाग आहे. आर्थिक दृष्टीकोनातून, आमच्या रोख स्टॉकमध्ये असावेत असे आम्हाला वाटत नाही. सेकंद (आणि महत्त्वाचे म्हणजे) बिअर चांगली ताजे आहे. काही बिअर्स जसे स्टॉट्स आणि पोर्टर काळानुसार सुधारू शकतात, तर बहुतेक बिअर त्यांच्या पॅकेजिंग तारखेपासून शक्य तितक्या जवळ मद्यपान करतात. वेळोवेळी हॉप्स आणि इतर चव खराब होते. अंगठ्याचा नियम म्हणून, आपण जितक्या लवकर पेय सुरू करू शकता तितके चांगले.\nया द्रुत प्रक्रियेस सुलभ करण्यासाठी आम्ही एक बिअर ऑर्डर सिस्टम विकसित केले आहे (आणि पुढे विकसित केले आहे) जे आम्हाला कमीतकमी यादीमध्ये जास्तीत जास्त लवचिकता प्रदान करते. या प्रणालीद्वारे, आम्ही एकाच वेळी विविध बीयर एकाच वेळी ठेवू शकतो, याची खात्री करुन घेताना बीअर ग्राहकांना लवकरात लवकर वितरीत केली जाईल. आमच्या बहुतेक ग्राहकांचे दीर्घकालीन व्यावसायिक संबंध आहेत आणि आमची वाढ तुलनेने अंदाजे आहे. आठवड्यातून आठवड्यात आपल्याला किती बिअरची आवश्यकता असते याचा अंदाज येऊ शकतो. दृश्यमानतेचा अर्थ असा आहे की आम्ही \"फक्त वेळेत\" बिअरची ऑर्डर देऊ शकतो आणि थोड्याच वेळात दारातून बाहेर पडू शकतो.\nआमच्या ठराविक ऑर्डरमध्ये 24 बिअरसह 12 बॉक्स समाविष्ट आहेत, जे 3 प्रकारांमध्ये विभागलेले आहेत. पुढील आठवड्यासाठी आम्हाला आवश्यक असलेल्या आम्ही बर्‍याच ब्रूव्हरीजवर ऑर्डर देऊ. आम्ही निश्चितपणे असंख्य बीयर \"स्टॉकमध्ये\" असल्याची भ्रम प्रभावीपणे तयार करीत आहोत. अशाप्रकारे, डेस्कबीर्स बॉक्स पिकिंग अल्गोरिदम निर्णय घेऊ शकतात की कोण काय पाठवते, खात्यांची प्राधान्ये आणि आवश्यकता विचारात घेतल्यास आणि सामान्यत: लोकांना त्यांच्यासाठी परिपूर्ण बिअर मिळण्याची खात्री मिळते.\nआमच्याकडे “पसंतीची” ब्रूअरींची निवड यादी आहे आणि आम्ही शक्य तितक्या वेळा त्यांच्याकडे परत येण्याचा प्रयत्न करतो. हे सुनिश्चित करते की आमच्याकडे बिग हिटर्सकडून बर्‍याचदा बिअर आहे, परंतु नवागतांना जागा उपलब्ध आहे. येथे देखील, ���ॉक्स पिकिंग अल्गोरिदम हे सुनिश्चित करते की ग्राहकांकडून आम्ही नियमितपणे काही ऑर्डर केली तरीदेखील त्याच ब्रूअरीमधून बिअर भरलेला नाही.\nबीअर येतो, बिअर बाहेर पडतो, अडकत नाही. यामुळे, आम्ही आपल्याला मागील आठवड्यात आपल्याला आवडलेली बिअर पाठवू शकणार नाही - तो गेलेला आहे. पण ठीक आहे पुढील एक अधिक चांगली होईल. हेच कारण आहे की आम्ही विशिष्ट ब्रूअरीसाठी खरोखरच एक चांगला \"तज्ञ विक्रेता\" नाही - बिअर बराच काळ शेल्फवर नव्हता. परंतु म्हणूनच आम्ही आपली बीअर खरेदी करण्यासाठी एक सर्वोत्कृष्ट ठिकाण आहोत. आम्ही जितक्या लवकर बीयर विकण्यास सक्षम आहोत त्याची मला माहिती नाही आणि ज्ञात बिअर विकण्याचा हा उत्तम मार्ग आहे.\nतर, ब्रेव्हरीजवर आम्ही म्हणतो की आम्हाला तुमची सर्वात ताजी बिअर पाठवा आम्हाला माहित असलेल्या इतरांपेक्षा आम्ही आमच्या ग्राहकांपर्यंत वेगाने पोहोचतो. आमच्या ग्राहकांना - आम्ही आपणास आपल्या बिअरच्या स्वीकृतीच्या तारखांची तपासणी करण्याचे आवाहन करतो (आमच्याकडून किंवा कोठूनही विकत घेतलेल्या) - फ्रेशर बियर चांगले बीअर आहे आम्हाला माहित असलेल्या इतरांपेक्षा आम्ही आमच्या ग्राहकांपर्यंत वेगाने पोहोचतो. आमच्या ग्राहकांना - आम्ही आपणास आपल्या बिअरच्या स्वीकृतीच्या तारखांची तपासणी करण्याचे आवाहन करतो (आमच्याकडून किंवा कोठूनही विकत घेतलेल्या) - फ्रेशर बियर चांगले बीअर आहे आम्ही गैर-ग्राहकांना विचारतो ... आपण कशाची वाट पाहत आहात \nयशस्वी पेय पदार्थ तयार करण्यासाठी टिपाआपण सकाळी at वाजता आयरिश कार बॉम्ब चघळण्यास सुरवात केल्यास काय होतेही सवय लावाएक बार मध्ये मुलगी ..मी सल्ला का देत नाही\nकोणती डिक तुम्हाला पूरक डक डिश वाटते जर सर्व खाद्यपदार्थ केवळ डॉलर स्टोअरमधून विकत घेतले पाहिजेत तर आपण तयार करू शकणारे सर्वात क्रिएटिव्ह, गॉरमेट डिनर काय आहे जर सर्व खाद्यपदार्थ केवळ डॉलर स्टोअरमधून विकत घेतले पाहिजेत तर आपण तयार करू शकणारे सर्वात क्रिएटिव्ह, गॉरमेट डिनर काय आहे सोनोमा मध्ये भेट देण्यासाठी सर्वोत्तम वायनरी / टेस्टिंग रूम कोणती आहेत सोनोमा मध्ये भेट देण्यासाठी सर्वोत्तम वायनरी / टेस्टिंग रूम कोणती आहेत मी वाइन कसे वितरित करू मी वाइन कसे वितरित करू माझे वाइन किण्वन केले जाते तेव्हा मला कसे कळेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmanthan.com/2020/07/blog-post_361.html", "date_download": "2020-08-07T21:53:28Z", "digest": "sha1:ZLL5VIM4NBTU3GLIMQQBBLLRIFBMZ7LL", "length": 9041, "nlines": 60, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "पारनेर च्या तहसीलदार ज्योती देवरे याचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह ! - Lokmanthan.com", "raw_content": "\nHome / Unlabelled / पारनेर च्या तहसीलदार ज्योती देवरे याचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह \nपारनेर च्या तहसीलदार ज्योती देवरे याचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह \nपारनेर च्या तहसीलदार ज्योती देवरे याचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह \nकान्हूर पठार येथील एक अहवाल पोजिटीव्ह तालुक्यातील 49 अहवाल निगेटिव्ह \nतुम्ही सर्व माझ्यावर जे मोठ्या ताईसारखे प्रेम करतात त्याची ही पावती आहे. मी यापुढे अधिक काळजी व ऊर्जेने सेवा करेल\nतुम्ही सर्व माझ्यावर जे मोठ्या ताईसारखे प्रेम करतात त्याची ही पावती आहे.\nमला थोडे व्हायरल इन्फेक्शन याच काळात झाल्याने चिंता वाटत होती.पण सकारात्मक राहुन वैद्यकीय उपचार सुरु करुन खबरदारीचा उपाय म्हणुन स्वब तपासणी करुन घेतली. मा.राज्यमंत्री महोदय यांचे स्वागत करताना शिष्टाचाराचा भाग म्हणुन नकळत मी मास्क व चष्मा काढला होता..तेव्हा स्वत:साहेबांनी मला आधी मास्क लावा मॅडम म्हणुन सांगीतले.कदाचित त्यांच्या सुचनेमुळे अनर्थ टळला आहे.\nत्यामुळे सर्वांनी मास्क वापरा.हीच विनंती.\nमा. जिल्हधिकारी व प्रांताधिकारी आमदारसाहेब व सर्वांनी जी काळजी घेतली ती जपुन ठेवेल व यापुढे अधिक काळजी व ऊर्जेने सेवा करेल.\nज्योती देवरे - तहसीलदार पारनेर\nपारनेर तालुक्यातील कान्हूर पठार मध्ये एका व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे तर पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्यासह तालुक्यातील एकूण 49 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.\nपारनेर तालुक्यातील कान्हूर पठार येथील एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे तर\nदैठणे गुंजाळ 3 पानोली 16 सुपा 5 राळेगण सिद्धी 5 कान्हूर पठार 13 ढवळपुरी 5 पारनेर 1 करंदी 1 हे अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत\nतहसीलदार ज्योती देवरे या महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या दि 19 जुलै रोजी संपर्कात आल्या होत्या त्यानंतर त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली त्यात त्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे.\nतहसीलदार ज्योती देवरे या राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या संपर्कात आल्या होत्या ते पॉझिटिव्ह आले त्यानंतर ���हसीलदार देवरे यांना त्रास जाणवत असल्याने त्या सुपा येथील ओंकार हॉस्पिटलमध्ये व्हायरल इनफेक्श वर डॉ बाळासाहेब पठारे यांच्या देखरेखीखाली उपचार घेत आहेत त्यांची प्रकृती चांगली आहे. तेथे कोरोना चाचणीसाठी स्राव दिला अहवाल निगेटिव्ह आला आहे सध्या तहसीलदार ज्योती देवरे यांची प्रकृती चांगली आहे.\nपारनेर च्या तहसीलदार ज्योती देवरे याचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह \nमाजी मंत्री प्रा. राम शिंदे यांच्यासह ३८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल \nमाजी मंत्री प्रा. राम शिंदे यांच्यासह ३८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल कर्जत / प्रतिनिधी कर्जत तालुक्यातील माहिजळगाव येथे दूध आं...\nतालुक्यात आज 25 व्यक्ती कोरोना बाधित, पारनेर शहरातील किराणा दुकानदार कोरोना बाधित \nपारनेर भाजी मंडईतील किराणा दुकानदाराच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची आज रात्री रॅपिड चाचणी तालुक्यात आज 25 व्यक्ती कोरोना बाधित, पारनेर ...\nसुरेगाव परिसरात बकरी ईद घरीच साजरी होणार -डॉ. सय्यद \nसुरेगाव परिसरात बकरी ईद घरीच साजरी होणार -डॉ. सय्यद कान्हेगाव/प्रतिनिधी : मुस्लिम धर्माचा पवित्र बकरी ईद सण कोरोनाच्या सावटाखाली असल्याने ...\nगांजीभोयरे येथे दोन गटात तुंबळ हाणामारी, १६ जणांन विरोधात गुन्हा दाखल \nपारनेर तालुक्यातील गांजीभोयरे येथे दोन गटात रस्त्याच्या कारणावरून तुंबळ हाणामारी पारनेर प्रतिनिधी - पारनेर तालुक्यातील ...\nतालुक्यात २४ पॉझिटिव्ह, तर येळपणे येथील एका रुग्णाचा मृत्यू. \nतालुक्यात २४ पॉझिटिव्ह, तर येळपणे येथील एका रुग्णाचा मृत्यू. येळपणे/ प्रतिनिधी :- श्रीगोंदा तालुक्यात आज दिवसभरात एकूण...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.pudhari.news/news/Konkan/Bappa-arrives-by-plane-tomorrow-on-Chipi-Malarana/", "date_download": "2020-08-07T20:37:02Z", "digest": "sha1:PO3YONZPGJKOOHXSGWGYHS7E7XYFUR5N", "length": 10710, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " चिपी माळरानावर ‘बाप्पा’चे उद्या विमानातून आगमन | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › चिपी माळरानावर ‘बाप्पा’चे उद्या विमानातून आगमन\nचिपी माळरानावर ‘बाप्पा’चे उद्या विमानातून आगमन\nसिंधुदुर्ग : गणेश जेठे\nअखेर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी-परूळे माळरानावर आयआरबी कंपनीने उभारलेल्या देखण्या विमानतळावर बुधवारी गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी चक्‍क आयआरबी कंपनीचा गणपती बाप्पा खास विमानाने उतरणार आहे. या ट्रायल लँ���िंगसाठी आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या भारतीय विमान प्राधिकरणने दिल्या आहेत. 12 सप्टेंबर रोजी सकाळी 11.30 वा. आयआरबी कंपनीचे 12 सीटरचे विमान काही ठराविक तंत्रज्ञ व अधिकार्‍यांसह श्रीगणेशाची मूर्ती घेऊन अडीच कि.मी. लांबीच्या धावपट्टीच्या लँड होणार आहे. हा क्षण सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाणार हे निश्‍चित आहे.\nसिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी गेल्या दोन दिवसांत दिल्लीत जाऊन केंद्रीय विमान वाहतूकमंत्री आणि सिंधुदुर्ग सुपुत्र ना. सुरेश प्रभू यांच्याशी चर्चा केली. संबंधित अधिकार्‍यांच्या भेटीगाठी घेतल्या. यापूर्वी जाहीर केल्याप्रमाणे अखेर विमान लँडिंगचा मूहूर्त निश्‍चित केला. तब्बल 19 वर्षांपूर्वी या माळरानावर तत्कालीन मुख्यमंत्री, सिंधुदुर्ग सुपुत्र सध्याचे खा. नारायण राणे यांनी या विमानतळाचे भूमिपूजन केले होते. त्यावेळीही केंद्रात मंत्री असलेले सुरेश प्रभू उपस्थित होते. तिथपासून सिंधुदुर्गवासीयांनी पाहिलेले स्वप्न तब्बल 19 वर्षांनी पूर्ण होत आहे. नेमक्या याचवेळी सुरेश प्रभू हे विमान वाहतूकमंत्री असणे हा एक सुयोग आहे.\n271 हेक्टर जमिनीवर सागरी महामार्गाला लागून हा विमानतळ उभारण्यात आला आहे. तब्बल 11 इमारती या परिसरात आहेत. विमानतळाचे प्रवेशद्वार आणि परिसर खूपच सुंदर बनविण्यात आला आहे. आयआरबी कंपनीचे तंत्रज्ञ विमानतळ सज्ज ठेवण्यासाठी राबत आहेत. विमानतळ प्राधिकरणचे तंत्रज्ञही विमानाच्या स्वागतासाठी सर्व तयारीशी सज्ज आहेत. बरोबर 10.30 वा. आयआरबी कंपनीचे विमान मुंबई विमानतळावरून सिंधुदुर्गच्या दिशेने झेपावणार आहे. मुंबई-गोवा या हवाई मार्गे हे विमान चिपीकडे निघणार आहे. आयआरबी या कंपनीने या विमानतळाला तूर्त आयआरबी सिंधुदुर्ग विमानतळ असे नाव दिले आहे. आता या विमानतळाला बॅ. नाथ पै विमानतळ असे नाव द्यावे, अशी मागणी होत आहे. भविष्यात ही मागणी जोर धरण्याची शक्यता आहे.\n95 वर्षांच्या कराराने 271 हेक्टर जागेत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने आयआरबी या कंपनीला दिले आहे. 520 कोटी रूपये खर्च करून आयआरबी कंपनीने हे विमानतळ बांधा, वापरा आणि हस्तांतरीत करा या तत्वावर उभारले आहे. पुढील दोन महिन्यांत आवश्यक त्या आणखी परवानग्या घ्याव्या लागणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व लोकप्रत���निधी, अधिकारी यांनी एकत्रित येवून 12 सप्टेंबर रोजी उतरणार्‍या विमानाचे स्वागत करावे, असे आवाहन सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले आहे. हे विमान उतरणे म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासामध्ये मैलाचा दगड ठरणार आहे.\n12 सप्टेंबर रोजी उतरणार्‍या विमानाने मुख्यमंत्री व इतर व्हीआयपी यांचे आगमन होणार असल्याचे काही दिवसांपूर्वी सांगितले जात होते. पण अशा व्हीआयपींना घेवून उतरण्यास प्राधिकरणने अद्याप परवानगी दिलेली नाही. मात्र, या विमानाने व्हीव्हीआयपी असणारा गणपती बाप्पा मात्र निर्विघ्नपणे उतरणार आहे. या गणपतीची प्रतिष्ठापना आयआरबी कंपनी विमानतळावरच करणार असून त्याची पूजा करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री केसरकर यांनी सांगितले.\nया विमानतळामुळे सिंधुदुर्गाच्या पर्यटन व्यवसायाला चालना मिळणार असून गोव्यापेक्षाही या विमानतळावर चांगल्या सोयी सुविधा मिळणार आहे पालकमंत्री दीपक केसरकर, खा.विनायक राऊत याच्यासह आमदार, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक, जिल्हा परिषदेची सर्व टिम उपस्थित राहणार आहे. या लँडिंग टेस्ट नंतर नियमित प्रवासी वाहतुकीकरिता पुढील प्रक्रिया सुरू होवून पुढील दोन महिन्यात आयआरबी सिंधुदुर्ग विमानतळावरून नियमित प्रवास वाहतूकीचा मार्ग सुकर होईल, असे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.\nकोल्हापूर जिल्ह्यात उच्चांकी 793 रुग्ण वाढले\nअलमट्टी धरणाचे सर्व दरवाजे उघडले\n‘अलमट्टी’चा विसर्ग वाढला; कोल्हापूरचा पूर स्थिरावला\nकोल्हापुरात पूर पातळी स्थिर\nताजिकिस्तानच्या पामिर पठारावर ड्रॅगनचा दावा\nलॉकडऊनमध्ये मुलांमध्ये वाढतोय अम्ब्लोपिया\nगणपती विशेष ट्रेन सोडण्यास हिरवा कंदील\nवयोवृद्ध कलाकारांना हायकोर्टाचा दिलासा\nमुंबईत मंगळवारी कोरोना रुग्ण घट होण्यामागचे गौडबंगाल काय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://satsangdhara.net/hansa/ved-adh-saar-13.htm", "date_download": "2020-08-07T20:29:30Z", "digest": "sha1:3AHXMLETTTOHM54L37RAP6PRRPDCAWWE", "length": 36347, "nlines": 128, "source_domain": "satsangdhara.net", "title": " सत्संगधारा - श्रीहंसराजस्वामीकृत - वेदेश्वरी - अध्याय तेरावा", "raw_content": "\nमनाचे श्लोक - विवरण\n॥ श्रीहंसराज स्वामी कृत ॥\n॥ अध्याय सार - अध्याय तेरावा ॥\nयांत श्रीरामांनी मुक्तिलक्षणे विचारली आहेत. आतापर्यंत मुख्य ज्ञान आणि ज्ञ���न साधन, वैराग्याचे आणि उपरमाचे लक्षण, निर्गुणोपासनेचा अभ्यास मंदप्रज्ञांसाठी सांगितला गेला. विचारवंतांना विचार ज्ञान, मध्यमांना निर्गुणोपासन आणि मंदप्रज्ञांना लीलाविग्रहाचे सगुणाचे उपासन सांगितले गेले.\nप्रवृत्तीचे लोक मुक्तीचे अनेक प्रकारे वर्णन करतात म्हणून वास्तविक स्वरूपलक्षण एकच निश्चयात्मक सांगावे. प्रवृत्तीचे जन सत्य-मिथ्या एकच करतात. अज्ञान निरसन ही एक मुक्ति असून सालोक्यादिंचे वर्णन करतात. दूध पाणी एकत्र केले की हंस निवडून घेतात, तसे उत्तम अधिकारी फक्त जाणतात. इतर पक्ष्यांना हे जमत नाही तसे अनाधिकार्‍यांना कळत नाही. सालोक्यता, सारूप्यता, सार्ष्टी, सायुज्यता आणि कैवल्य असे मुक्तीचे पाच प्रकार आहेत. १) सालोक्यता - शिव, विष्णु, ब्रह्मा इत्यादिंचे लोकांत जाऊन राहणे; २) सारूप्यता - त्यांच्या समान रूप प्राप्त होणे; ३) सार्ष्टी - त्यांच्याप्रमाणे रूप पावून त्यांच्याप्रमाणे भोगप्राप्ती; ४) सायुज्य - हिरण्यगर्भात मिळून जाणे किंवा प्रथम आवडेल तसा देह धरून व त्याप्रमाणे भोग भोगून नंतर हिरण्यगर्भात मिळून जाणे. हे चार प्रकार उत्तरोत्तर श्रेष्ठ आहेत पण ही नाममात्र मुक्ति होय. खरी मुक्ती एकविध असते. अज्ञान नासून दृढ अपरोक्ष बोध होतो तेथे देहाचा संबंध अहंकारासहित असतच नाही. \"द्वैतेवीण केवळ स्वरूपस्थिति तेचि एक जाणावी कैवल्यमुक्ती ॥\" अज्ञान शिल्लक असेल तर देह त्यागून हिरण्यगर्भी मिळाले तरी ती खरी मुक्ती नव्हे. स्वस्वरूपाचे अज्ञान न सरता आणि ईश्वराचे खरे स्वरूप न जाणतां जे निष्काम भावनेने लिंग अथवा प्रतिमापूजनादि सगुण उपासना दृढ निष्ठेने आवडीने करतात, त्यांना अंतकाळी कैलास, वैकुंठादि प्राप्त होतात पण भगवद्‌दर्शन होत नाही. विमानादि सुखे भोगतात व पुण्यक्षय झाल्यावर परत मृत्यूलोकी येतात. माझ्या साकाररूपाला जाणून पूजतात व अन्य इच्छा कामना काही नसते ते मजसारखे रूप प्राप्त होऊन माझ्या लोकी राहतात. पण अज्ञान सरले नसल्याने तेही पुण्य सरले की मृत्यूलोकी येतात. इष्टापूर्तीची कर्मे, जपतपादि, दान, अनुष्ठान वगैरे सर्व केवळ भगवत्‌प्रीत्यर्थ अन्य कामनारहित करतात. त्याने सरूपता व त्या देवतेसमान भोगही मिळतात (सार्ष्टीमुक्ति). फलाशारहित, ईश्वरार्पण बुद्धीने देवतेसमान रूप व भोग प्राप्त झाले तरी अज्ञान सरत नाही तोपर्यंत ��ुण्यक्षय झाला की पृथ्वीवर जन्मास येतात. हे असो. सगुण सायुज्य जिला म्हणतात ती ही मुक्ति नव्हे. ज्याने विचाराने आत्मा अनात्मा निवडला, आत्मा चिद्‌रूप हेही जाणले पण आत्माच ब्रह्म हा निश्चय बाणला नाही आणि साकार त्यागून सविशेष ईश्वर हाच ब्रह्म सच्चिदानंद निर्विकार सर्वज्ञ सर्वशक्तिमान हे जाणतो पण ब्रह्म मायारहित आणि सर्वज्ञादि लक्षणे ही मायाजनित यांची सरमिसळ करतो. थोडक्यांत जो सांख्य सिद्धान्त प्रमाण मानतो, या सिद्धान्तानुसार ईश्वर सत्य झाला आणि मायेला प्राधान्य आले; आत्मा ब्रह्म अभिन्नत्व यांत ग्राह्य नसल्याने हा वेदान्त पक्ष नाही. हा पक्ष देव वेगळा, मी भक्त दुसरा, तो भज्य मी भजक, तो सेव्य मी सेवक असा भेदच श्रेयस्कर मानतो, आणि अभेदांत सुख कैचे अशी त्याची धारणा असते. ईश्वर भजनाने अपार सुख मिळते अशी त्याची निष्ठा असते.\nप्रपंच वृक्षावर दोन पक्षी बसले आहेत. एक प्रपंच फळेच खातो, दुसरा निवांत बसतो. म्हणून जीव व शिव समान आहेत. फक्त प्रपंच फळाची इच्छा त्यागून अनुदिन ईश्वरास तो माझ्यासारखाच जाणून भजावे. मीही चिद्‌रूपच आहे पण किंचिदज्ञ तोही चिद्‌रूपच आहे. पण सर्वज्ञ आहे असे दोन्ही चिद्‌रूप जाणून स्वात्मत्वे भजन न करता तो या भजनाच्या बळाने अंती हिरण्यगर्भांत मिळतो. याप्रमाणे हिरण्यगर्भांत मिळून जाणे ह्यास सायुज्य म्हणतात. कां तर पुन्हा जन्मत नाही म्हणून. पण कल्पांपर्यंत हिरण्यगर्भांत राहतो आणि कल्पांती मायेसह ब्रह्मी मिळतो. परत उत्पत्तीकाली देवत्व पावून जन्म पावतो. पण अद्वैत बोधाशिवाय अज्ञाननाश होत नाही तर तो स्वरूपी अभिन्न कसा होणार हिरण्यगर्भांत मिळून जातो म्हणून स्वयंज्योती होऊन ब्रह्मांत मिळाली असे म्हणतात. पण स्वामी म्हणतात की त्यास कैवल्य मुक्ति म्हणता येणार नाही. पायांत बेडी असतां वस्त्रालंकार त्यागून हिंडणारास कोणी मोकळा म्हणत नाहीत. कारण साकार देहाचा त्याग झाला तरी हिरण्यगर्भांत मिळून राहतो व अज्ञान कायमच असते.\nद्वैतावीण जे एकपण तीच खरी कैवल्यमुक्ती होय. आत्मरूपावस्थान म्हणजेच खरी मुक्ती. ’ब्रह्म केवळ सत्य आनंदघन अनंत परिपूर्ण जैसे तैसे’ (१३०) ’सत्यज्ञान अनंत आनंद अनंत परिपूर्ण जैसे तैसे’ (१३०) ’सत्यज्ञान अनंत आनंद ब्रह्म केवळ परिपूर्ण विशद ब्रह्म केवळ परिपूर्ण विशद ज्ञाताचि तद्‌रूपचि झाला अभेद ज्ञाताचि तद्‌रूपचि झाला अभेद अज्ञान निरसतां’ (१३५) ’स्वरूपीं स्वरूपाचे अवस्थान अज्ञान निरसतां’ (१३५) ’स्वरूपीं स्वरूपाचे अवस्थान \nयानंतर त्रिविध भेदाचे स्पष्टीकरण केले. शरीर व अवयव हा स्वगत भेद. मनुष्य मनुष्यास सजाति किंवा जंगम जंगमास सजाती. पक्ष्यादि किंवा वृक्षादि जंगम मनुष्यास विजातीय. वस्तु ही देश, काल, वस्तु परिच्छेद रहित, त्रिविधभेद रहित आहे. पूर्वी अज्ञानाने जग काहीसे दिसत होते. ज्ञानाने सर्व नाहीसे झाले. मायेसह सर्व बुडाले. ’सर्व ब्रह्म नामरूपा परते आतां जग असे कोणते आतां जग असे कोणते ॥१५१॥’ अंतर्बाह्य अविनाश तत्त्व हे विवेकाने ओळखले की नामरूपे धर्माधर्म सर्व फोल ठरते. ज्ञेय ज्ञानासहित द्वैतवृत्ति मावळते.\nब्रह्माची अनिर्वचनीयता - ’कैसे असे ते सांगतांचि नये द्यावे घ्यावे तरी काय तेथे द्यावे घ्यावे तरी काय तेथे म्हणोन समजावे मौनचि’ (१७१) ते अनुभवूं जावे तर त्रिपुटी उपजते. ’न अनुभवतां ते स्वयेंचि असिजे’. ध्यान करूं लागले की भिन्नत्व पडते. ’आप‍आपणां जाणवेना’ (१७७); ’आहे तैसाचि आहे स्वतंत्र म्हणोन समजावे मौनचि’ (१७१) ते अनुभवूं जावे तर त्रिपुटी उपजते. ’न अनुभवतां ते स्वयेंचि असिजे’. ध्यान करूं लागले की भिन्नत्व पडते. ’आप‍आपणां जाणवेना’ (१७७); ’आहे तैसाचि आहे स्वतंत्र इतुका निश्चय असावा मात्र इतुका निश्चय असावा मात्र याचि नांवे वस्तुतंत्र दृढतर अपरोक्ष ॥’ (१८१) दृढ विज्ञान मनीं ठसावले की त्याला कोणत्याही अवस्थेत उत्थान असत नाही. यांस दृढ समाधि अथवा एकनाथमहाराज म्हणतात ती सहज समाधि म्हणावे. ’पुन्हां असत्यासी सत्यत्व न यावे सत्यासी असत्यत्व कदा न संभवे सत्यासी असत्यत्व कदा न संभवे विसर्जिले ते मी कधी न वाटावे ॥’ स्वयें निजांगे ते भिन्न असे वाटू नये.\nयानंतर उत्थान म्हणजे काय, याचे उत्तर दिले आहे. माझ्या (शिवगुरूंच्या) ठिकाणींच विश्व भासत आहे. वास्तविक ते नाहींच. ज्ञानाने विश्वभास मावळतो. पूर्वी जे दिसत होते त्याचे कारण अज्ञान, अविद्या. ज्ञानाने आत्मस्थिति कळते. ज्ञानाने नवीन काही साध्य झाले नाही. ब्रह्मत्व पूर्वीच सिद्ध आहे. मिथ्या आज दवडले. खरे तर जग जन्मलेंच नाही अशी दृढ बुद्धि अवीट ज्याची होते तेथे समाधि आणि उत्थान हे बोलणेंच फोल ठरते. असा प्रत्यय दृढ बाणला की अखंड दृढ समाधिच राहते. जराही भिन्नत्व अथवा मीपणा सत��यत्व, मिथ्यात्व विचार मनांत आला तर ते उत्थानच समजावे. तसे होत नसेल तर समाधि जाणावी. उत्थान गुप्तत्वें होते ते ज्याचे त्यासही कळत नाही.\nआपण ब्रह्मात्मा अखंडैकरसे सहजी असता उत्थान कसे होते जगांत कुठल्याही प्रकारची उच्चनीचता बोलून दाखविली नाहीं पण अंतरात जरी वृत्ती उठली तरी ते उत्थानच जगांत कुठल्याही प्रकारची उच्चनीचता बोलून दाखविली नाहीं पण अंतरात जरी वृत्ती उठली तरी ते उत्थानच मी सदा ध्यान धरीन, अखंडैकरसी बुडी मारीन. मला ज्ञानच स्फुरते. अज्ञान आहेच कोठे असे वाटणे हेही उत्थान. उत्थानाचे मुख्य रूप हेच कीं वृत्तीने किंचित जरी चांगुलपणा घ्यावे, बरेवाईटपण स्फुरले - उमजले की मिथ्यास सत्यत्व येते आणि न बोलतांच, सत्यत्वास मिथ्यात्व येते. देहबुद्धीपासून ब्रह्मवृत्तीपर्यंत आणि मधील कर्तृत्वादि समस्त ’हेंचि कीं मीपण असे स्फुरत मी सदा ध्यान धरीन, अखंडैकरसी बुडी मारीन. मला ज्ञानच स्फुरते. अज्ञान आहेच कोठे असे वाटणे हेही उत्थान. उत्थानाचे मुख्य रूप हेच कीं वृत्तीने किंचित जरी चांगुलपणा घ्यावे, बरेवाईटपण स्फुरले - उमजले की मिथ्यास सत्यत्व येते आणि न बोलतांच, सत्यत्वास मिथ्यात्व येते. देहबुद्धीपासून ब्रह्मवृत्तीपर्यंत आणि मधील कर्तृत्वादि समस्त ’हेंचि कीं मीपण असे स्फुरत तेव्हां स्वरूपीं भिन्न पडे तेव्हां स्वरूपीं भिन्न पडे \nम्हणून साधकाने ही उत्थाने त्यागून निजांगेचि वृत्तिवीण व्हावे हीच समाधि होय. तिची लक्षणे - एकरूप अखंड समाधानी असणे महत्त्वाचे आहे. कुठल्याही अवस्थेत दुजी ऊर्मीच नसणे हीच समाधि. द्वैताचा पूर्ण अभाव, समूळ द्वैतबुद्धि जाणणे महत्त्वाचे. श्रुति किंवा गुरुंनी या विरुद्ध काही सांगितले तर त्यांचेही वचन ज्ञाता मानीत नाही अथवा प्रत्युत्तरही देत नाही. ज्ञाता ज्ञातेपणा त्यागून निजांगे जगदधिष्ठान होऊन आपल्या देहासहित सर्व जग हे त्यावरील तरंग आहेत असे मानतो. तरंग उद्‌भवले की निमाले ह्याची सागरास खंती नसते; तसा हा विज्ञानीं जगाचा लय वा उद्‌भुती नाठवू जाणे. असा स्वतः स्वरूप झाला हीच कैवल्यमुक्ति देह असतांनाच पावतो.\nप्रश्न - असे ज्ञान प्राप्त व्हावे म्हणून काय करावे म्यां तरावे असा ज्याच्या बुद्धीचा दृढ निश्चय झाला असेल त्याच्याकडून त्रिविध ईषणांचा त्याग सहज घडतो. इहलोकीचे पुत्रमित्रादि भोग आणि परलोकीच�� ब्रह्मपदाचे भोग इत्यादिंचा काकविष्ठेप्रमाणे त्याग करावा. वमका ऐशी त्यांची चिळस उपजली पाहिजे म्हणून दोषदर्शन आवश्यक आहे. मुक्तिविषयक ज्ञानाने युक्त वेदान्ती गुरुविषयी, गुरु ब्रह्मविदाविषयी अत्यंत श्रद्धा ठेवावी. ज्ञान व्हावे म्हणून अनन्यभावे हात जोडून लीनतेने त्यास शरण जावे व त्यांच्याकडून वेदान्त श्रवण करावे. साधक साधन चतुष्टय संपन्न असावा.\nवेदान्त संमत ग्रंथात उपक्रम, उपसंहार, अर्थवाद, फलश्रुति, अभ्यास आणि उपपत्ति ही सहा लक्षणे असतात. अन्य शास्त्रांची भीड न धरतां वेदान्तशास्त्राच्या ठायीं दृढ श्रद्धा ठेवावी. ब्रह्मविद गुरूलाच शरण जावे. गुरूंना देवापेक्षा श्रेष्ठ मानावे. ’अंतरी स्वानुभवें तृप्त बाहेर वेदान्त पारंगत या नांवे शब्दब्रह्मीं परब्रह्मीं निष्णात येणेशी युक्त तो सद्‌गुरू ॥’ सर्व अर्पणाचा संकल्प असावा. कायावाचा मनें शरण जावे. मन अर्पण करणे म्हणजे सदैव सद्‌गुरूचे ध्यान असावे. कायेने सद्‌गुरु सेवा घडावी. देवास शरण जाऊन उपयोग नाही, गुरूवीण गति नाही. देव मोत्याप्रमाणे तर गुरू गारेप्रमाणे आहेत. मोती मीठ एकत्र ठेवले तरी कल्पांती पाझरत नाही. गारा मीठ तात्काळ एकत्र मिळतात. तशी गुरुशिष्यास बोधमात्रे अद्वयता येते. म्हणून गुरूलाच शरण जावे आणि आपले मनोवांछित सांगावे. गुरुगृही राहून त्रिविध सेवा करावी. गुरु प्रसन्न होईपर्यंत सेवा करावी. ’सर्व इंद्रियांची क्रिया सर्वदा व्हावी तत्पर गुरुपाया येणेशी युक्त तो सद्‌गुरू ॥’ सर्व अर्पणाचा संकल्प असावा. कायावाचा मनें शरण जावे. मन अर्पण करणे म्हणजे सदैव सद्‌गुरूचे ध्यान असावे. कायेने सद्‌गुरु सेवा घडावी. देवास शरण जाऊन उपयोग नाही, गुरूवीण गति नाही. देव मोत्याप्रमाणे तर गुरू गारेप्रमाणे आहेत. मोती मीठ एकत्र ठेवले तरी कल्पांती पाझरत नाही. गारा मीठ तात्काळ एकत्र मिळतात. तशी गुरुशिष्यास बोधमात्रे अद्वयता येते. म्हणून गुरूलाच शरण जावे आणि आपले मनोवांछित सांगावे. गुरुगृही राहून त्रिविध सेवा करावी. गुरु प्रसन्न होईपर्यंत सेवा करावी. ’सर्व इंद्रियांची क्रिया सर्वदा व्हावी तत्पर गुरुपाया ’ जशी सेवा घडेल तसे प्रसन्न होतील व आपणहून कृपा करतील. विश्वासाने गुरुवचन ग्रहण केले की परोक्ष ज्ञान होते. त्याचाच विचारद्वारे अनुभव घेतला की अपरोक्षता बाणते. दृढ अपरोक्ष तोच साक्षात्कार.\nप्रश्न - श्रवण कसे करावे उत्तर - तत्त्वमसि हे वेदांतवचन सद्‌गुरु सांगतात. अहं ब्रह्मास्मि असा निश्चय करावा. हेच खरे श्रवण. श्रवण झाल्यावर मनन करावे. मी आत्मा असंग हा निश्चय होईपर्यंत मनन करावे. नंतर अनुसंधान मनानें धरले पाहिजे. मी निर्मम, निरहंकारी, असंग, सदा शांत, समसंगविवर्जित, सर्वत्र आत्मत्त्वी देखावे. निदिध्यासाने अपरोक्ष साक्षात्कार होतो. कुणाला शीघ्र होईल, कुणाला चिरकालाने होईल. सर्व कर्मक्षय झाल्याखेरीज साक्षात्कार होत नाही म्हणून दृढ अभ्यास असावा. दृढ साक्षात्काराचे लक्षण की कधी उत्थान होत नाही.\nसंचित, क्रियमाण आणि प्रारब्ध ही कर्में ज्ञानानेच दग्ध होतात. संचित, क्रियमाण जळाले, प्रारब्ध असंगास स्पर्श करेनासे झाले की सर्व कर्म क्षय होऊन साक्षात्कार होईल. साक्षात्कार होणारच नाही असे मनांतही आणूं नये. अवश्यमेव होईल यांत संशय नाही असे श्रीहंसराज सांगतात. मात्र ध्यान, अभ्यास, अनुसंधान करणे सोडूं नये, म्हणजे कर्मक्षय होऊन आपोआप साक्षात्कार होईल.\nअनेक जन्मींची सांठलेली कर्मे त्यास संचित नाम आहे. या जन्मांत जे भोगावे लागणार ते प्रारब्ध होय. प्रारब्धाने देह वाचतो व येथे अनेक कर्मे करतो, त्यांना क्रियमाण नांव ठेवले. संचित कर्म अज्ञानात गुप्त असते. अपरोक्ष ज्ञान होतांच ते तत्क्षणी जळते. गवताची गंज कितीही जुनी असली तरी तिच्यावर अग्नीची ठिणगी जरी पडली तरी ती तिच्यांतील मूषकांदिसह तात्काळ जळते. कर्माने कर्मे नष्ट होत नाहीत. ज्ञानाशिवाय अज्ञान आणि कर्मे जळत नाहीत. ज्ञानानंतरची कर्मे बाधत नाहीत. ज्ञानानंतर कर्मे होतात ती केवळ प्रारब्धाने शरिरीक होतात. असंगत्वाचा निश्चय झाल्याने कर्में बाधत नाहीत. कोणी म्हणतील की ज्ञात्याकडून पुण्यच घडेल, पाप कसे घडेल त्याचे उत्तर पूज्य स्वामी देतात की देह पापपुण्यात्मक असतो. त्यामुळे त्याच्याकडून काळाप्रमाणे आवश्यक ते घडणारच. चाक केव्हां डावीकडे फिरेल की उजवीकडे फिरेल हे कसे कळणार त्याचे उत्तर पूज्य स्वामी देतात की देह पापपुण्यात्मक असतो. त्यामुळे त्याच्याकडून काळाप्रमाणे आवश्यक ते घडणारच. चाक केव्हां डावीकडे फिरेल की उजवीकडे फिरेल हे कसे कळणार पण जे घडते त्याविषयी श्रुतीने असा नियम केला आहे की जे ज्ञात्याची सेवा, स्तवन, भजन, पूजन करतात, त्यांना त्याचे पुण्य प्रा��्त होते व निंदक, छळक यांना पापाचे फळ भोगावे लागते. ज्ञाता निर्लेपच असतो. प्रारब्ध मात्र भोगावेच लागते.\nया अध्यायास कलशाध्याय म्हटले असून तो समाधानास समाधान देणारा असून ऐकून ज्ञातेही लाळ घोटतील असे श्रीहंसराज म्हणतात. याचा श्रवणमननाने उत्तम अधिकारी तात्काळ मुक्त होईल. पण अनधिकार्‍याने किंवा मंदप्रज्ञाने हा अध्याय वाचूं नये. त्यांना हा विषरूप म्हटले आहे. ज्ञाता वाटेल तसा वागला तर ज्ञान जाऊन परत अज्ञानांत पडेल का यावर दृष्टांत देतात कीं एकदां लोणी वेगळे काढले की मग ते दुधात किंवा ताकांत ठेवले तरी कधींही एकत्र कालवत नाही तसाच ज्ञानी संसारी पडत नाही. मूळांत बंधन नव्हतेच, मानले होते हे कळले व दृढ झाले की मग परत बंधन कसे येईल यावर दृष्टांत देतात कीं एकदां लोणी वेगळे काढले की मग ते दुधात किंवा ताकांत ठेवले तरी कधींही एकत्र कालवत नाही तसाच ज्ञानी संसारी पडत नाही. मूळांत बंधन नव्हतेच, मानले होते हे कळले व दृढ झाले की मग परत बंधन कसे येईल एकदां असंगत्व जडले की देह जावो अथवा राहो, फरक पडत नाही.\nज्ञात्यालाही प्रारब्ध भोगावे लागते म्हणून येथे प्रारब्धाचे तीन प्रकार सांगितले आहेत. १) परेच्छा प्रारब्ध, २) अनिच्छा प्रारब्ध आणि ३) स्वेच्छा प्रारब्ध. अज्ञानी इच्छा करतो त्यांत वासना गुप्त असते. ज्ञाता इच्छा करतो त्यांत वासनेचा गंधही नसतो. ज्ञान्यास ग्रंथीभेदानंतरही अनुराग असूं शकतो. अज्ञानाची प्रीति इच्छारूप असते. सर्व कर्माची समाप्ति ज्ञानाने होते तर ज्ञात्यास प्रारब्ध भोग कसे याचे उत्तर देतात की ज्ञाता हा निर्विकारच असतो. त्याचे दृष्टीने देहच नसतो मग देहाचे भोग ज्ञात्यास कसे उरतील याचे उत्तर देतात की ज्ञाता हा निर्विकारच असतो. त्याचे दृष्टीने देहच नसतो मग देहाचे भोग ज्ञात्यास कसे उरतील म्हणून ज्ञात्याला प्रारब्ध नाही. ज्ञानोत्तर जगणे हीच जीवन्मुक्ती होय.\nतीन प्रकारचे जन असतात. प्रिय, उपेक्ष्य आणि द्वेष्य. प्रीति, द्वेष आणि भिती त्यागून सर्व मीच म्हणून ज्ञाता शांत असतो. मूळ तुटले तरी हिरवेपण तृणाच्या ठिकाणी क्षणभर राहते. पण ज्ञाता कधीं कधीं बहुकाळ राहतो. त्याचा दृष्टीने कल्पसुद्धा क्षणासारखा असतो. ’ज्ञानादेव मुक्ती’ ’तरी तो सर्वात्मा मुक्त’ या चरणांची पुनरावृत्ती करून मुद्दा ठसविण्याचा प्रयत्‍न केला आहे. ज्ञात्याने कसे वर्तावे हे सांगण्याचा अधिकार वेदांनाही नाही. ’तयासी तो आग्रहोचि नाही प्रारब्धा ऐसा वर्ते पाही ॥’ असे म्हटले असून ज्ञात्यांचा भिन्न प्रकार कां दिसतो याचे उत्तर देतात की, प्रत्येकाचे प्रारब्ध भिन्न म्हणून भिन्न प्रकार दिसतात पण ज्ञान सर्वांचे एकच असते. याप्रमाणे या महत्त्वाच्या अध्यायांतील महत्त्वाच्या बाबी थोडक्यांत देण्याचा प्रयत्‍न ईशप्रेरणेने यथामति केला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%BE_%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A4%BE", "date_download": "2020-08-07T22:18:15Z", "digest": "sha1:OW7CH73LLEGAAJEOCSMD522FEWZWHEHD", "length": 2675, "nlines": 29, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "ज्यानलुका झाम्ब्रोटा - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nकृपया फुटबॉल खेळाडू-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ४ ऑगस्ट २०१७ रोजी ०६:५० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80_%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%80", "date_download": "2020-08-07T21:54:53Z", "digest": "sha1:R35OIRKTNSL3JVZTFCT5WK24WKINSL3P", "length": 6557, "nlines": 87, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कानंदी नदी - विकिपीडिया", "raw_content": "\nकानंदी ही महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यातल्या वेल्हे तालुक्यातून वहाणारी एक नदी आहे.\nपुणे जिल्ह्यातले कानंद मावळ म्हणजे कानंद नदीचे खोरे. याच मावळात तोरणा किल्ला आहे. कानंद मावळ हा पुणे जिल्ह्यातल्या बारा मावळांपैकी एक आहे.\nया नदीचा उगम तोरणा किल्ल्याच्या परिसरात, वेल्हे तालुक्यात होतो. कानंद नदी साखर या गावाजवळ गुंजवणी नदीला मिळते.\nकानंदी नदीच्या पाणलोट क्षेत्रात खालील गावे येतात.:-\nगेळगाणे, रायदंडवाडी , घिसर, भट्टी, वाघदर, निवी, धानेप, अंत्रोली,व���हीर, कोंढवली, वेल्हे बुद्रुक, वेल्हे बु घेरा, पाबे, दापोडे, वांजळे, लाशीरगाव, खांबवडी, मालवली, खरीव, वैद्यवाडी,कोदापूर,बोरवाडी\nकावेरी • कृष्णा • गंगा • गोदावरी • झेलम • नर्मदा • ब्रह्मपुत्रा • यमुना • सतलज\nइंद्रायणी • चिनाब • तापी • पंचगंगा• भीमा • मुळा • वैतरणा• सई\nउल्हास • क्षिप्रा • गौतमी • चंद्रभागा • पूर्णा • पैनगंगा • प्रवरा • बिंदुसरा • मंजिरा • मार्कंडेय • मुठा • येळवंडी • वर्धा • वसिष्ठा • वैनगंगा • हरिद्रा • कन्हान • पेंच • वाळकी • कोयना\nकानंदी नदी हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता. हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या.\n'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे.\nपहा : जिल्हावार नद्या\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ ऑगस्ट २०१९ रोजी १६:१३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://marathigani.in/category/movies-songs/page/3/", "date_download": "2020-08-07T21:19:16Z", "digest": "sha1:73IWTDUUNCYNASL4EBQ72GWS3JGH6KHE", "length": 6423, "nlines": 69, "source_domain": "marathigani.in", "title": "Movies Songs Archives - Page 3 of 3 - Marathi Songs Lyrics", "raw_content": "\nमन धागा धागा जोडते नवा – Dhaga Dhaga Marathi Lyrics असे कसे बोलायचे असे कसे बोलायचे न बोलता आता तुझ्यासवे तुझ्याविना असायचे आता डोळ्यांत...\nयाडं लागलं – Yad Lagla Marathi Lyrics याडं लागलं गं याडं लागलं गं रंगलं तुझ्यात याडं लागलं गं वास ह्यो ऊसांत येई कस्तुरीचा चाखलंया...\nसाज ह्यो तुझा – Saaj Hyo Tuza Lyrics In Marathi साज ह्यो तुझा जीव माझा गुंतला ग उशाखाली फोटो तुझा चांदरातीला तुझ्या वेणीतलं फुल...\nसाजणी – Sajni Marathi Song Lyrics साजणी… साजणी… नभात नभ दाटून आले कावरे मन हे झाले तू येना...\nआयुष्य हे चुलीवरल्या कडईतले कांदे पोहे – Kande Pohe Ayushya He Chulivarlya Lyrics भिजलेल्या क्षणांना आठवणीची फोडणी हळदीसाठी...\nनटरंग उभा ललकारी नभा – Natrang Ubha lyrics in Marathi धुमकिट धुमकिट तदानी धुमकिट नटनागर नट हिमनट पर्वत...\n प्रिये, जगू कसा तुझ्याविना...\nसर सुखाची श्रावणी की नाचरा वळीव हा – Sar Sukhachi Shravani Lyrics\nसर सुखाची श्रावणी की नाचरा वळीव हा – Sar Sukhachi Shravani Lyrics हं… हं… हं… थांब ना… हं…...\nMajhe Rashtra Mahan / माझे राष्ट्र महान Lyrics महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय जय जय राष्ट्र महान महाराष्ट्र जय...\nAai (आई) Song Lyrics Aai (Photocopy) / ए आई, तू भासे ठाई ठाई माई माऊलीची माया अनमोल माया...\nविठुमाउली तू माउली जगाची Lyrics\nविठुमाउली तू माउली जगाची Lyrics विठुमाउली तू माउली जगाची माउलीत मूर्ति विठ्ठलाची, विठ्ठला मायबापा काय तुझी माया सांगु...\nRatris Khel Chale Lyrics – रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले या गूढ चांदण्याचा संपेल ना कधीही हा...\nमन धागा धागा जोडते नवा – Dhaga Dhaga Marathi Lyrics असे कसे बोलायचे असे कसे बोलायचे न बोलता...\nयाडं लागलं – Yad Lagla Marathi Lyrics याडं लागलं गं याडं लागलं गं रंगलं तुझ्यात याडं लागलं गं...\nसाज ह्यो तुझा – Saaj Hyo Tuza Lyrics In Marathi साज ह्यो तुझा जीव माझा गुंतला ग उशाखाली...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://mahaenews.com/153863/", "date_download": "2020-08-07T21:23:50Z", "digest": "sha1:X7RDFFBGZXDWHKMBWIOGZIIO6365WJTO", "length": 22272, "nlines": 238, "source_domain": "mahaenews.com", "title": "क्रिकेट विश्वात आनंदाची बातमी! हार्दिक पांड्याच्या घरी पाळणा हलला, चिमुकल्याचं आगमन | Mahaenews", "raw_content": "\n विमान अपघातात ठार झालेला पायलट महाराष्ट्राचा सुपुत्र, दीपक साठे यांनी गमावला जीव\n#CoronaVirus: कोरोना लस 225 रुपयांना उपलब्ध होणार, सिरम इन्स्टिट्यूटचा बिल गेट्स फाऊंडेशनसोबत 10 कोटी डोसचा करार\nविमानतळावर एअर इंडियाचं विमान क्रॅश, विमानाचे दोन तुकडे\nमुंबईत परतणाऱ्यांसाठी आता १४ दिवसांचा होम क्वारंटाइन; पालिकेचा निर्णय\nकोरोनाविरुद्धच्या लढाईत मोठं यश, १२ ऑगस्ट रोजी रशिया करणार लसीची नोंदणी\nSushant Sing Suicide Case: ईडीकडून रियाची कसून चौकशी, भाऊ शौविक कार्यालयात दाखल\n…जर… तर…पण…शिवसेना आज देशातील मोठा राष्ट्रीय पक्ष असता \nमुंबईसह राज्यभरात पावसाचा जोर ओसरला\n पाच दिवसात सोने दरात साडेतीन हजारांची वाढ, तोळ्याचा भाव तब्बल…\nपरदेश शिष्यवृत्तीसाठी इच्छुक विद्यार्थ्यांना सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचा दिलासा\nHome breaking-news क्रिकेट विश्वात आनंदाची बातमी हार्दिक पांड्याच्या घरी पाळणा हलला, चिमुकल्याचं आगमन\nक्रिकेट विश्वात आनंदाची बातमी हार्दिक पांड्याच्या घरी पाळणा हलला, चिमुकल्याचं आगमन\nमुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या बाबा झालेला आहे. ह��र्दिक पांड्याची पत्नी नताशा स्टॅनकोविचने मुलाला जन्म दिला आहे. हार्दिकने स्वत: सोशल मीडियाच्या माध्यमातून ही गोड बातमी दिलेली आहे. हार्दिकने त्याच्या इन्स्टाग्राम आणि ट्विटर अकाऊंटवर याबाबत एक पोस्ट केलेली आहे. यामध्ये त्याने एक फोटोही शेअर केला आहे. ‘आमच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालेलं’, असं कॅप्शन त्याने या फोटोला दिलेलं आहे.\nहार्दिक पांड्याने बाबा झाल्याचं सोशल मीडियावर सांगताच त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होऊ लागला आहे. हार्दिकचे चाहते आणि टीम इंडियाच्या खेळाडूंनी त्याच्या आयुष्यातील या नव्या पाहुण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.\nहार्दिकला मुलगा झाल्याची माहिती मिळाल्यावर संघाचा कर्णधार विराट कोहलीने हार्दिक आणि नताशाला शुभेच्छा दिलेल्या आहेत. ‘तुम्हा दोघांना शुभेच्छा’, अशी पोस्ट विराट कोहलीने केली आहे.\nकोव्हिड केअर सेंटरमध्ये महिला रुग्णांची स्वतंत्र व्यवस्था करा, जिल्हाधिका-यांचे आदेश\nजयललिता यांच्या ‘पोएस गार्डन’ निवासस्थानातून 10 हजार ड्रेस, 4 किलो सोनं, 610 किलो चांदी, 11 टीव्ही, 10 फ्रीज ताब्यात\n विमान अपघातात ठार झालेला पायलट महाराष्ट्राचा सुपुत्र, दीपक साठे यांनी गमावला जीव\n#CoronaVirus: कोरोना लस 225 रुपयांना उपलब्ध होणार, सिरम इन्स्टिट्यूटचा बिल गेट्स फाऊंडेशनसोबत 10 कोटी डोसचा करार\nविमानतळावर एअर इंडियाचं विमान क्रॅश, विमानाचे दोन तुकडे\nमुंबईत परतणाऱ्यांसाठी आता १४ दिवसांचा होम क्वारंटाइन; पालिकेचा निर्णय\nकोरोनाविरुद्धच्या लढाईत मोठं यश, १२ ऑगस्ट रोजी रशिया करणार लसीची नोंदणी\nSushant Sing Suicide Case: ईडीकडून रियाची कसून चौकशी, भाऊ शौविक कार्यालयात दाखल\n…जर… तर…पण…शिवसेना आज देशातील मोठा राष्ट्रीय पक्ष असता \nमुंबईसह राज्यभरात पावसाचा जोर ओसरला\n पाच दिवसात सोने दरात साडेतीन हजारांची वाढ, तोळ्याचा भाव तब्बल…\nपरदेश शिष्यवृत्तीसाठी इच्छुक विद्यार्थ्यांना सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचा दिलासा\n विमान अपघातात ठार झालेला पायलट महाराष्ट्राचा सुपुत्र, दीपक साठे यांनी गमावला जीव\n#CoronaVirus: कोरोना लस 225 रुपयांना उपलब्ध होणार, सिरम इन्स्टिट्यूटचा बिल गेट्स फाऊंडेशनसोबत 10 कोटी डोसचा करार\nविमानतळावर एअर इंडियाचं विमान क्रॅश, विमानाचे दोन तुकडे\nमुंबईत परतणाऱ्यांसाठी आता १४ दिवसांचा होम क्वारंटाइन; पालिकेचा निर्णय\nकोरोनाविरुद्धच्या लढाईत मोठं यश, १२ ऑगस्ट रोजी रशिया करणार लसीची नोंदणी\nSushant Sing Suicide Case: ईडीकडून रियाची कसून चौकशी, भाऊ शौविक कार्यालयात दाखल\n…जर… तर…पण…शिवसेना आज देशातील मोठा राष्ट्रीय पक्ष असता \n विमान अपघातात ठार झालेला पायलट महाराष्ट्राचा सुपुत्र, दीपक साठे यांनी गमावला जीव\n#CoronaVirus: कोरोना लस 225 रुपयांना उपलब्ध होणार, सिरम इन्स्टिट्यूटचा बिल गेट्स फाऊंडेशनसोबत 10 कोटी डोसचा करार\nविमानतळावर एअर इंडियाचं विमान क्रॅश, विमानाचे दोन तुकडे\nमुंबईत परतणाऱ्यांसाठी आता १४ दिवसांचा होम क्वारंटाइन; पालिकेचा निर्णय\nकोरोनाविरुद्धच्या लढाईत मोठं यश, १२ ऑगस्ट रोजी रशिया करणार लसीची नोंदणी\nSushant Sing Suicide Case: ईडीकडून रियाची कसून चौकशी, भाऊ शौविक कार्यालयात दाखल\n…जर… तर…पण…शिवसेना आज देशातील मोठा राष्ट्रीय पक्ष असता \n विमान अपघातात ठार झालेला पायलट महाराष्ट्राचा सुपुत्र, दीपक साठे यांनी गमावला जीव\n#CoronaVirus: कोरोना लस 225 रुपयांना उपलब्ध होणार, सिरम इन्स्टिट्यूटचा बिल गेट्स फाऊंडेशनसोबत 10 कोटी डोसचा करार\nविमानतळावर एअर इंडियाचं विमान क्रॅश, विमानाचे दोन तुकडे\nमुंबईत परतणाऱ्यांसाठी आता १४ दिवसांचा होम क्वारंटाइन; पालिकेचा निर्णय\nकोरोनाविरुद्धच्या लढाईत मोठं यश, १२ ऑगस्ट रोजी रशिया करणार लसीची नोंदणी\nSushant Sing Suicide Case: ईडीकडून रियाची कसून चौकशी, भाऊ शौविक कार्यालयात दाखल\n…जर… तर…पण…शिवसेना आज देशातील मोठा राष्ट्रीय पक्ष असता \nमुंबईसह राज्यभरात पावसाचा जोर ओसरला\n पाच दिवसात सोने दरात साडेतीन हजारांची वाढ, तोळ्याचा भाव तब्बल…\nपरदेश शिष्यवृत्तीसाठी इच्छुक विद्यार्थ्यांना सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचा दिलासा\nअरबी समुद्रात 40 मैलावर अडकलेल्या मच्छिमारांची अखेर सुटका\nमला गुरांचा चाराही खावा लागला तरी चालेल, पण…: शोएब अख्तर\n‘लोकांनी घराबाहेर पडू नये, कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून मुंबईत साचू दिलं’ – प्रसाद लाड\n1 सप्टेंबर ते 14 नोव्हेंबर पासून टप्प्याटप्प्याने शाळा सुरु करण्यााचा केंद्र सरकारचा विचार\nनॉन चायनीज स्मार्टफोनवर जबरदस्त मिळतेय सूट\nएकनाथ खडसेंना वाढीव वीजबिलाचा ‘शॉक’, बिलात सूट देण्याची मागणी\nपंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली तर, सांगलीत कृष्णा नदीपात्रातही 15 बोटी तैनात\n#CoronaVirus: वर्षांवरील कलाकारांना पुन्हा शूटिंगची परवानगी, ठाकरे सरकारचा आदेश हायकोर्टाने बदलला\nनांदेडमधील भाजपा खासदार चिखलीकरांना कोरोनाची लागण\nएकनाथ खडसेंना महावितरणकडून 1 लाख 4 हजारांचे वाढीव वीज बिल\n#CoronaVirus | क्वारंटाईनमधून १२९ जण वरळी कोळीवाड्यात परतले\nशालेय अभ्यासक्रमात ‘शरद कमळ बघ’,यावर शरद पवार म्हणतात…\n‘छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव शौचालयाला\nउद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यात शरयू किनारी आरती नाही\n#Covid-19 | कार्यालये सुरु करण्यापूर्वी निर्जंतुक करणे बंधनकारक\nराज्याच्या अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या घोषणा\nकोरोनाचा संशयित रुग्ण रत्नागिरीत, शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल\nयेत्या दोन वर्षांत सर्व ग्रामपंचायती ऑप्टिकल फायबरने जोडणार : मुख्यमंत्री\nस्थायी समितीकडून तब्बल दोन कोटी ६६ हजार रुपयांची विकासकामे मंजूर\n१७०० कोटींच्या लेखापरीक्षणासाठीएक महिन्यात फायली उपलब्धकरून द्या: सीमा सावळे\nपिंपळे सौदागरमध्ये प्लॅस्टिक बॅग्ज वापराला बंदी\nराज्यात 1 लाखापर्यंत थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांची यादी मागवली\nराणीबागेमध्ये जाण्यास महापौर विश्वनाथ महाडेश्वर नाखुश\nकोयनेतून ३०७४ क्युसेकने विसर्ग…कर्नाटकची तहान भागविण्यासाठी पाणी\nमहिलांवरील अत्याचार कमी करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे : जया बच्चन\nतीचे संबंध ‘कासव’ गतीने सुधारत आहेत : उद्धव ठाकरे\nरिझर्व्ह बँकेचे नियम मोडल्याचा बँकांना फटका…राज्यातल्या १२ बँकांवर टाच\nनागरिकहो….’आधार’नं लिंक नसलेली बँक खाती बंद होणार\n विमान अपघातात ठार झालेला पायलट महाराष्ट्राचा सुपुत्र, दीपक साठे यांनी गमावला जीव\nआता, दररोज बदलणार पेट्रोल-डिझेलच्या किंमती\nmahaenews.com हे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nमुख्य कार्यालय : महाईन्यूज,पत्ता : विश्वकर्मा बिल्डींग, जे. के. सावंत मार्ग, दादर, मुंबई, २८.\nपुणे विभागीय कार्यालय : महाईन्यूज, विशाल ई-स्क्वेअर सिनेमा जवळ, पिंपरी -चिंचवड,पुणे ४११०१८\nउस्मानाबाद विभागीय कार्यालय : तांबरी, कलेक्टर निवासस्थानाच्या पाठीमागे, उस्माना���ाद.\nसोलापूर विभागीय कार्यालय: होडगी रोड, चेतन फौंड्रीसमोर, सोलापूर.\nकोल्हापूर विभागीय कार्यालय: जय गणेश बिल्डींग, सायबर चौक, विद्यापीठ रोड, कोल्हापूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/%E0%A4%AA%E0%A5%80.-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A4%AE/4", "date_download": "2020-08-07T21:41:18Z", "digest": "sha1:GAZDPNDEFDCC2LMW5KBWO7CZMWVVX7ZR", "length": 5439, "nlines": 84, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nकेरळ कॉँग्रेसचा ‘सीएए’विरोधात मोर्चा\n'नागरिकत्व दुरुस्ती कायदा रद्द करा'\nझारखंडः सोरेन यांच्या शपथविधीला पवारांसह 'हे' नेते जाणार\nCAA: प. बंगाल, आसाम हळूहळू रुळावर\nजामिया हिंसा: विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक रोखतेय काँग्रेस - संबित पात्रा\nCAB: शिवसेनेच्या निर्णयाचं काँग्रेसकडून स्वागत\n'गांधीजींच्या विचारांशी फारकत घेणारे विधेयक'\nLIVE: नागरिकत्व दुरुस्ती विधेयक राज्यसभेत मंजूर\nनागरिकत्व विधेयक सुप्रीम कोर्टात टिकणार नाही: चिदंबरम\nराहुल, प्रियांका यांच्याकडून केंद्र सरकारवर टीकेची झोड\nपोलिस चमकमकीबाबत संमिश्र प्रतिक्रिया\nसरकार आपला आवाज दाबू शकत नाही: चिदंबरम\nगृहमंत्री शहा सोडवणार कांदासमस्या\nकाँग्रेसचं 'कॅफे निर्मलाताई'; मेन्यूतून कांदा, लसूण गायब\nमी कांदा कधीही चाखला नाही: अश्विनी चौबे\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://marathibrain.com/hydroxychloroquine-will-continue-to-be-used-in-india-icmr/", "date_download": "2020-08-07T21:00:17Z", "digest": "sha1:YEONLHKZHHSJTYOIXEYDTDT2HCZFHJJ3", "length": 14483, "nlines": 163, "source_domain": "marathibrain.com", "title": "भारतात 'हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन'चा वापर सुरूच राहणार : आयसीएमआर - MarathiBrain.com", "raw_content": "\nआरोग्यमंत्री राजेश टोपे यांना मातृशोक\nवातानुकूलित लोकल रेल्वेविषयी अद्याप स्पष्टता नाही\nराज्यशासनाचे शेतकऱ्यांसाठी कौशल्याधारित प्रशिक्षण कार्यक्रम\nराज्यातील ६० टक्के उद्योगधंदे अद्याप बंदच\nHome आरोग्य भारतात ‘हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन’चा वापर सुरूच राहणार : आयसीएम���र\nभारतात ‘हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन’चा वापर सुरूच राहणार : आयसीएमआर\nजागतिक आरोग्य संघटनेने (डब्लूएचओ) एका अहवालाच्या आधारे कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषधाचा वापर करु नये, अशा सूचना दिल्या आहेत. त्यामुळे हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनची वैद्यकीय चाचणी तात्पुरती बंद केली आहे. मात्र, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनच्या वापराने काहीही धोका नसल्याचे स्पष्ट सांगितले आहे.\nआयसीएमआरचे संचालक डॉ. बलराम भार्गव यांनी दिलेल्या माहितीनुसार, एम्स आणि दिल्लीतील तीन खासगी रुग्णालयांमध्ये हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनवर नियंत्रण अभ्यास (कन्ट्रोल्ड स्टडी) करण्यात आला. या अभ्यासामध्ये हे औषध कोरोना आजारावर काम करु शकतं आणि त्याचे फार दुष्परिणामही नाहीत. असा निष्कर्ष काढला आहे. मात्र हे औषध देताना रुग्णाची ईसीजी तपासणे बंधनकारक असल्याचा सल्लाही दिला आहे.\n● हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनचा वापर धोकादायक\nमिलर फॅमिली हार्ट संस्थेचे मुख्य शैक्षणिक अधिकारी डॉ. स्टीव्हन ई. निसेन म्हणाले की, हायड्रॉक्सीक्लोरोक्विनच्या अतिवापरामुळे गंभीर समस्या उद्भवू शकतात. त्याचवेळी हार्वर्ड मेडिकल स्कूलमधील प्रोफेसर डॉ. स्कॉट सोलोमन यांनीही याला प्राणघातक म्हटले आहे. काही आरोग्यतज्ज्ञांच्या मते हे औषध हृदय, मूत्रपिंड आणि यकृतावर परिणाम करत असल्यामुळे रुग्णांना मृत्यूचा धोका अधिक वाढतो.\nकोरोना व्हायरसवर अद्याप कोणतंही औषध उपलब्ध झालेलं नाही. कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी हायड्रोक्सीक्लोरोक्वीन (एचसीक्यू) या गोळ्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जात होत्या. मात्र आता जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) याने हायड्रोक्सीक्लोरोक्वीन औषधाची ट्रायल (चाचणी) करण्यास मज्जाव केला आहे.\n● हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनचा वापर कशासाठी होतो \nहायड्रॉक्सीक्लोरोक्वीनचं भारतात मोठ्या प्रमाणावर उत्पादन होतं. मलेरियासोबतच आर्थरायटिस या आजारामाध्येही या औषधाचा वापरले जाते. तथापि, अमेरिकेतही कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी या गोळ्या दिल्या जात असून, याचे सकारात्मक परिणामही दिसत आहेत. त्यामुळे इतर देशातही या गोळ्यांच्या मागणीत अचानक वाढ झाली आहे. या गोळ्यांचा खास परिणाम ‘सार्स-सीओव्ही-2’वर होतो. हा तो�� व्हायरस आहे, ज्यामुळे ‘कोव्हिड-१९’ची लागण होते. त्यामुळेच हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनच्या गोळ्या कोरोना व्हायरसच्या रुग्णांना दिल्या जात आहेत.\n● हायड्रॉक्सिक्लोरोक्विन फायदा कमी पण धोकाही शून्य\nजागतिक आरोग्य संघटनेने हायड्रॉक्सिक्लोरोक्विन (एचसीक्यू) औषधाचा वापरावर बंदी घातली असली, तरी भारतात मात्र या औषधाचा वापर सुरूच राहणार आहे. भारतात या औषधाचा प्रभाव दिसू लागला. किरकोळ साइड इफेक्ट्स वगळता हे औषध प्रभावी ठरताना दिसते. औषधाची मात्रा लागू होण्याची शक्यता कमीच असली, तरी धोकाही शून्य आहे, अशा शब्दांत डॉ. बलराम भार्गव यांनी उपचाराचे समर्थन केले. भारतात सुरू असलेल्या अभ्यासाचे निष्कर्षही त्यांनी मांडले.\nPrevious articleभारतीय नागरिकाच्या खात्यात एक हजार रुपये जमा करा : अभिजित बॅनर्जी\nNext articleतीन संस्था एकत्रितपणे विकसित करणार ‘कोरोना चाचणी किट’\nजी. सी. मुर्मु देशाचे नवे ‘नियंत्रक व महालेखापरीक्षक’\nआरबीआयच्या नव्या पतधोरणात व्याजदरात बदल नाही\nजम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मुर्मु यांचा राजीनामा ; मनोज सिन्हा नवे उपराज्यपाल\nदेशाचे संरक्षण करणाऱ्यांसाठी पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांचा पहिला निर्णय\nभारतीय लोक भाषणबाजीत आघाडीवर : राज्यपाल कोश्यारी\nपिंपरी-चिंचवडमध्ये शेतीमाल वाहतुकीसाठी एसटीची सोय \nशानदार कार्यक्रमात सुविचार गौरव पुरस्कार वितरण सोहळा संपन्न\n२१ ऑक्टोबरपासून कल्याण-डोंबिवलीत पाणीकपात सुरू\nआता सिगरेट-तंबाखू पाकीट म्हणतील ‘आजच सोडा\nहिंदू प्रतिष्ठान मंडळाने समाजकार्य करावे : खा. विजयसिंह मोहिते पाटील\nसानिया ठरली ‘फेड कप हार्ट’ची मानकरी ; पुरस्काराची रक्कम तेलंगणा निधीला...\nविश्लेषणात्मक व माहिती पत्रकारितेतील एकमेव मराठी ई-दालन. Analytical & Informative Journalism in Marathi. बातम्या आणि बरंच काही.\nआरोग्यमंत्री राजेश टोपे यांना मातृशोक\nवातानुकूलित लोकल रेल्वेविषयी अद्याप स्पष्टता नाही\nराज्यशासनाचे शेतकऱ्यांसाठी कौशल्याधारित प्रशिक्षण कार्यक्रम\nराज्यातील ६० टक्के उद्योगधंदे अद्याप बंदच\n‘कोव्हिड-१९’वर ‘हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन’ संख्यात्मकरित्या प्रभावी नाही \n‘डेक्सामेथासोन’च्या वापरास ‘डब्ल्यूएचओ’ची परवानगी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://marathibrain.com/mumbai-police-to-run-horn-not-okay-please-campaign-to-bit/", "date_download": "2020-08-07T20:33:52Z", "digest": "sha1:N3T2SWBNTWQK5BCI5XLWRWOMQJ4NKJDQ", "length": 13825, "nlines": 167, "source_domain": "marathibrain.com", "title": "भोंगा वाढ(ज)वला, तर सिग्नलही वाढेल ! - MarathiBrain.com", "raw_content": "\nआरोग्यमंत्री राजेश टोपे यांना मातृशोक\nवातानुकूलित लोकल रेल्वेविषयी अद्याप स्पष्टता नाही\nराज्यशासनाचे शेतकऱ्यांसाठी कौशल्याधारित प्रशिक्षण कार्यक्रम\nराज्यातील ६० टक्के उद्योगधंदे अद्याप बंदच\nHome प्रशासन भोंगा वाढ(ज)वला, तर सिग्नलही वाढेल \nभोंगा वाढ(ज)वला, तर सिग्नलही वाढेल \nअनावश्यकरित्या वाहनांचा भोंगा (हॉर्न) वाजवण्याच्या सवयीला आळा घालण्यासाठी व ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी मुंबई पोलिसांकडून नवीन प्रयोग राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत सिग्नल लाल असताना थांबलेल्या वाहनांच्या भोंग्यानी आवाजाची ८५ डेसीबलची पातळी ओलांडल्यास लाल सिग्नलच्या वेळ अजून वाढवण्यात येणार आहे. वाहनचालकांच्या बेशिस्तीला व हॉर्नहौसेला मोठ्या खोळंब्याचीच शिक्षा मिळणार आहे.\nशहरांत ठिकठिकाणी सिग्नल लागलेले असतानासुद्धा बहुतांश वाहनचालक विनाकारण हॉर्न वाजवून पुढे थांबलेल्या वाहनांना इशारा करतात. यामुळे बहुदा या भोंग्यांच्या आवाजाची पातळी मर्यादेच्याही पलीकडे जाते आहे आणि ध्वनिप्रदूषणाला कारणीभूत ठरते. कित्येक ठिकाणी सिग्नलचा रंग लालवरून किती सेकंदात हिरवा होणार याविषयीही माहिती देण्यात येत असते. तरीपण, वाहनचालकांच्या हॉर्नहौसेपायी हॉर्न वाजणे काही थांबत नाही. वाहनचालकांच्या या हलगर्जीपणाला आळा घालण्यासाठी मुंबई पोलिसांनी नवी योजना आखली आहे. त्यानुसार, सिग्नल लाल असताना थांबलेल्या गाड्यांच्या भोंग्यांच्या आवाजाची पातळी ८५ डेसीबलपेक्षा जास्त आढळली, तर लाल सिग्नलचा वेळ वाढवण्यात येणार आहे. यामुळे सिग्नल लाल राहिल्याने त्याच्यासह अन्य वाहनचालकांचा आणखी खोळंबा होईल. हा खोळंबा हीच बेशिस्त चालकांसाठी शिक्षा असेल. वाहतूक पोलीस दलाचे सहआयुक्त मधुकर पांडे यांनी याविषयी अधिक माहिती दिली आहे.\nउगा कशाला हॉsर्न वाजवी.. काना येईल बहिरेपणा…\nवृद्ध ,बालक अन् कुणी आजारी…. फिकीर त्यांची करा जरा…\nजी जी रं जी….\nदरम्यान, वाहतूक पोलिसांनी २०१९ च्या नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये मरिन ड्राईव्ह, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील चौकांमध्ये १० मिनिटांसाठी वाहनांच्या भोंग्यांच्या आवाजाची पातळी मोजणारी यंत्रणा उभी केली आहे. या यंत्रणेतून संबंधित सिग्नलवरील आवाजाची पातळी ८५ डेसीबलची मर्यादा ओलांडते हे स्पष्ट झाले होते. तेव्हा लाल सिग्नल हिरवा होण्याऐवजी पुन्हा दिड मिनिटांसाठी लाल ठेवण्यात आला. त्यामुळे, बेशिस्त चालकांना वठणीवर आणण्यासाठी व हॉर्नमुळे पादचारी-रहिवाशांना काय त्रास होतो, याची जाणीव करून देण्यासाठी अशा शिक्षा देण्याचे वाहतूक पोलिसांनी ठरवले आहे.\nमुंबई महापालिकेकडून अनधिकृत पार्किंगवर आजपासून दंडात्मक कारवाई\nसुरुवातीला या प्रयोगाअंतर्गत थेट कारवाई सुरू करण्याऐवजी पोलिसांद्वारे जनजागृती करणारी चित्रफीत समाजमाध्यमांवरून प्रसारित करण्यात आली आहे. त्यावरील नागरिकांचा प्रतिसाद, प्रतिक्रिया लक्षात घेऊन प्रयोग सुरू करण्यात येणार आहे व सोबतच, यया कारवाईमुळे वाहतुकीचा खोळंबा, त्याचे परिणाम आदींचाही अभ्यास केला जाणार असल्याचे, मधुकर पांडे यांनी सांगितले आहे. बहुतांश वाहने वातानुकुलीत असल्याने आपल्याच हॉर्नचा किती त्रास होतो याची जाणीव चालक, प्रवाशांना होत नाही. मात्र पादचारी, आसपासची वस्ती, रुग्णालये, शाळांना या कलकलाटाचा प्रचंड त्रास होतो, अशी प्रतिक्रियाही वाहतूक पोलीसांनी व्यक्त केली आहे.\nPrevious articleचीनमधील विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यासाठी भारत सज्ज\nNext articleअर्थसंकल्प २०२०-२१ : प्राप्तिकर दरांत मोठी कपात\nजी. सी. मुर्मु देशाचे नवे ‘नियंत्रक व महालेखापरीक्षक’\nआरोग्यमंत्री राजेश टोपे यांना मातृशोक\n“आता मानसिक आजारांसाठी विमा संरक्षण सक्तीचे\nगरज ‘सवाष्ण-असवाष्ण भेदाभेद’ ओलांडण्याची\nपुण्यात कालवाफुटीमुळे अजूनही वाहतूककोंडी\n‘बुलबुल’ होतंय अधिक तीव्र \n‘कोव्हिड-१९’च्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयची नवी नियमावली\nएमपीएससीचे अंतिम निकाल जाहीर ; एकूण १७ संवर्गांतील ४३१ पदे\n‘मास्क्ड आधार’ म्हणजे काय\nठळक घडामोडी | २० सप्टेंबर, २०१८\nविश्लेषणात्मक व माहिती पत्रकारितेतील एकमेव मराठी ई-दालन. Analytical & Informative Journalism in Marathi. बातम्या आणि बरंच काही.\nआरोग्यमंत्री राजेश टोपे यांना मातृशोक\nवातानुकूलित लोकल रेल्वेविषयी अद्याप स्पष्टता नाही\nराज्यशासनाचे शेतकऱ्यांसाठी कौशल्याधारित प्रशिक्षण कार्यक्रम\nराज्यातील ६० टक्के उद्योगधंदे अद्याप बंदच\nमोबाईलमध्ये ‘आरोग्य सेतू ऍप’ नसल्यास होणार शिक्षा \nजाणून घ्या: ‘इंदूर-मनमाड’ लोहमार्ग सामंजस्य करार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87", "date_download": "2020-08-07T22:11:43Z", "digest": "sha1:TLWBGTUDELQR7DQQRMID2AQA2DSY3D3U", "length": 5891, "nlines": 128, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:महाराष्ट्रातील अभयारण्ये - विकिपीडिया", "raw_content": "\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► मराठवाड्यातील अभयारण्ये‎ (१ प)\n\"महाराष्ट्रातील अभयारण्ये\" वर्गातील लेख\nएकूण ४१ पैकी खालील ४१ पाने या वर्गात आहेत.\nगौताळा औटराम घाट अभयारण्य\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १६ जुलै २०१७ रोजी १३:४४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmanthan.com/2020/07/blog-post_851.html", "date_download": "2020-08-07T20:43:40Z", "digest": "sha1:D3JAXHBAVXYLMUI6EYKRPDWJRQZBL6PE", "length": 6615, "nlines": 50, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "'अभिनव' चा दहावीचा निकाल १०० टक्के ! - Lokmanthan.com", "raw_content": "\nHome / Unlabelled / 'अभिनव' चा दहावीचा निकाल १०० टक्के \n'अभिनव' चा दहावीचा निकाल १०० टक्के \n'अभिनव' चा दहावीचा निकाल १०० टक्के\n- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. त्यात अकोले येथील अभिनव शिक्षण संस्थेच्या मारुतीराव कोते अभिनव पब्लिक स्कूलचा एकूण निकाल १०० टक्के लागला. त्यात स्कूल च्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले.\nत्यात कु श्रुती दिलीप जाधव या विद्यार्थिनीने ९६ टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम क्रमांक पटकाविला तर कु. अनुष्का सुजित खिलारी हिने ने ९३.६० टक्के गुण मिळवून द्वितिय तर शुभम एकनाथ तोडकर ,श्रीजा शरद वाकचौरे आणि जन्मंजय विवेककुमार वाकचौरे यांनी सारखेच ९२.६० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकाविला.\n१४ विद्यार्थ्यांना ९० टक्के पेक्षा अधिक गुण आहेत तर ४९ विद्यार्��ी ७५ ते ९० टक्के गुण मिळवून यशस्वी झाले. १९ विद्यार्थी ६० ते ७४ टक्के गुण मिळवून फर्स्ट क्लास मध्ये उत्तीर्ण झाले. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मधुकरराव नवले , उपाध्यक्ष सुरेश कोते , सचिव प्राचार्य रमेशचंद्र खांडगे खजिनदार भाऊसाहेब नाईकवाडी मारुतीराव कोते अभिनव पब्लिक स्कूलच्या प्राचार्या अल्फोन्सा डी., प्राचार्या अपर्णा श्रीवास्तव, प्रा. गुंजाळ , दिलीपकुमार मंडलिक आदींनी अभिनंदन केले.\n'अभिनव' चा दहावीचा निकाल १०० टक्के \nमाजी मंत्री प्रा. राम शिंदे यांच्यासह ३८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल \nमाजी मंत्री प्रा. राम शिंदे यांच्यासह ३८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल कर्जत / प्रतिनिधी कर्जत तालुक्यातील माहिजळगाव येथे दूध आं...\nतालुक्यात आज 25 व्यक्ती कोरोना बाधित, पारनेर शहरातील किराणा दुकानदार कोरोना बाधित \nपारनेर भाजी मंडईतील किराणा दुकानदाराच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची आज रात्री रॅपिड चाचणी तालुक्यात आज 25 व्यक्ती कोरोना बाधित, पारनेर ...\nसुरेगाव परिसरात बकरी ईद घरीच साजरी होणार -डॉ. सय्यद \nसुरेगाव परिसरात बकरी ईद घरीच साजरी होणार -डॉ. सय्यद कान्हेगाव/प्रतिनिधी : मुस्लिम धर्माचा पवित्र बकरी ईद सण कोरोनाच्या सावटाखाली असल्याने ...\nगांजीभोयरे येथे दोन गटात तुंबळ हाणामारी, १६ जणांन विरोधात गुन्हा दाखल \nपारनेर तालुक्यातील गांजीभोयरे येथे दोन गटात रस्त्याच्या कारणावरून तुंबळ हाणामारी पारनेर प्रतिनिधी - पारनेर तालुक्यातील ...\nतालुक्यात २४ पॉझिटिव्ह, तर येळपणे येथील एका रुग्णाचा मृत्यू. \nतालुक्यात २४ पॉझिटिव्ह, तर येळपणे येथील एका रुग्णाचा मृत्यू. येळपणे/ प्रतिनिधी :- श्रीगोंदा तालुक्यात आज दिवसभरात एकूण...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://dainikekmat.com/entertainment/irrfan-khans-son-said-i-am-a-boxer-ill-break-your-nose-25299/", "date_download": "2020-08-07T20:40:55Z", "digest": "sha1:DJHZQD6MKSV6KMQ2LN6KJNFMNAZIMOET", "length": 9286, "nlines": 157, "source_domain": "dainikekmat.com", "title": "इरफान खानचा मुलगा म्हणाला...मी एक बॉक्सर आहे. तुमचं नाक तोडून टाकेन - पुरोगामी विचाराचे एकमत", "raw_content": "\nHome मनोरंजन इरफान खानचा मुलगा म्हणाला...मी एक बॉक्सर आहे. तुमचं नाक तोडून टाकेन\nइरफान खानचा मुलगा म्हणाला…मी एक बॉक्सर आहे. तुमचं नाक तोडून टाकेन\nदेशातील धार्मिक तणावावर आपलं मत मांडले की लोक देशद्रोही म्हणून ट्रोल करतात माझं माझ्या देशावर खुप प्रेम आहे. भारतीय असल्याचा मला अभिमान आहे\nमुंबई – करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्ह्यात रक्षा बंधन, गणेशोत्सव आणि बकरी ईद सण साधेपणाने साजरे करावे, असे आवाहन सरकारकडून केले जात आहे. तर दुसरीकडे या देशातील हिंदू-मुस्लीम वादावर प्रतिक्रिया दिली आहे.\nदेशात राजकीय मंडळी देशात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. देशात रक्षा बंधनला सुट्टी मिळते पण ईदसाठी नाही. अशा मुद्याला अनुसरून सोहळा मीडियावर धार्मिक तेढ निर्माण केल्या जात आहे. या वादात आता अभिनेता अभिनेता इरफान खानचा मुलगा बाबिल खान सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आला आहे.\nत्याने इन्स्टाग्राम पोस्ट केली आहे की,’मी लहान १२ वर्षाचा होतो तेव्हा ज्या मित्रांबरोबर मी खेळायचो ते मित्र आता माझ्याशी बोलत नसून हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन, शीख या धर्मांमध्ये विभागले गेले आहेत.\nतो पुढे म्हणाला,’मला माहिती आहे संपूर्ण जगातील राजकिय परिस्थिती आता बदलली आहे. पण आपल्या धर्मनिरपेक्ष भारतातही आता धार्मिक तेढ निर्माण केला जातोय.’\nदेशातील धार्मिक तणावावर आपलं मत मांडले की लोक देशद्रोही म्हणून ट्रोल करतात माझं माझ्या देशावर खुप प्रेम आहे. भारतीय असल्याचा मला अभिमान आहे. त्यामुळे मला देशद्रोही म्हणण्याचा विचारही करु नका. मी एक बॉक्सर आहे. तुमचं नाक तोडून टाकेन.’ असं म्हणतं बाबिल खानने पोस्ट शेअर केली आहे सध्या त्याची ही पोस्ट शोषलं मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.\nRead More नावावरून वाद : ‘झोंबिवली’ या चित्रपटाचे पोस्टर सर्व ठिकाणी व्हायऱल\nPrevious articleपीक कर्ज मिळवून देण्यासाठी कारवाई करण्यात येणार- धनंजय मुंडे\nNext articleनावावरून वाद : ‘झोंबिवली’ या चित्रपटाचे पोस्टर सर्व ठिकाणी व्हायऱल\nअभिनेता इरफान खानची झुंज सुरु; प्रकृती बिघडली\nधक्कादायक बातमी : मुंबईतील कोकिळा बेन रुग्णालयात दाखल ; आयसीयूमध्ये उपचार सुरु आजुबाजुच्या लोकांच्या प्रेमाने आणि शक्तीने मला नवी आशा मिळाली-इरफान खान मुंबई : सध्या कॅन्सर...\nखाजगी रुग्णालये ताब्यात घेण्याचा आदेश\nधावपट्टीवरून घसरून दरीत कोसळले विमान\nरुग्णसंख्यावाढीचा देशात नवा उच्चांक\nसप्टेंबरपासून शाळेची घंटा वाजणार\nबासमती तांदळावरून दोन मुख्यमंत्र्यांत जुंपली\nखाजगी रुग्णालये ताब्यात घेण्याचा आदेश\nधावपट्टीवरून घसरून दर���त कोसळले विमान\nरुग्णसंख्यावाढीचा देशात नवा उच्चांक\nसप्टेंबरपासून शाळेची घंटा वाजणार\nबासमती तांदळावरून दोन मुख्यमंत्र्यांत जुंपली\nधक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर\nलातूर ब्रेकिंग : लातूर शहरात आज १० कोरोना पॉजिटीव्ह आढळले\nतिस-या दिवशीही लातूर घरात\nखाजगी रुग्णालये ताब्यात घेण्याचा आदेश\nधावपट्टीवरून घसरून दरीत कोसळले विमान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/%E0%A4%AA%E0%A5%80.-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A4%AE/5", "date_download": "2020-08-07T21:45:44Z", "digest": "sha1:QGMLCPWWX4434D5I2I52O7QYNFJ3BGFN", "length": 5745, "nlines": 84, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nतुरुंगातून सुटताच चिदंबरम 'इन अॅक्शन'; सरकारला घेरले\nLive: राज्यसभेचं कामकाज १२ वाजेपर्यंत तहकूब\nपी. चिदंबरम यांना जामीन\nपी. चिदंबरम यांची जामिनावर सुटका\nचिदंबरम यांच्यावरील कारवाई सूडबुद्धीने\nकाँग्रेस उमेदवाराच्या घरावर छापे\nकाँग्रेस नेते चिदंबरम अखेर तीन महिन्यानंतर तुरुंगाबाहेर\nपी. चिदंबरम संसद अधिवेशनात सहभागी होणार: कार्ती\nकाँग्रेस नेते चिदंबरम अखेर तीन महिन्यानंतर तुरुंगाबाहेर\nINX: चिदंबरमना जामीन; आजच तुरुंगातून बाहेर येणार\nINX: चिदंबरमना जामीन; आजच तुरुंगातून बाहेर येणार\nमी काय रंगा-बिल्लासारखा गुंड आहे का\nINX मीडिया: SC ने राखून ठेवला निर्णय\nINX Media case: पी. चिदंबरम यांना ११ डिसेंबरपर्यंत न्यायलयीन कोठडी\nचिदंबरम यांच्या चौकशीची ईडीला परवानगी\n१३ वर्षांनंतर न्यायमूर्ती भानुमती बनल्या सुप्रीम कोर्टातील पहिल्या कॉलीजियम सदस्या\n'चूक' सुधारण्यासाठी 'ईडी' पुन्हा न्यायालयात\nचिदंबरम यांची सर्वोच्च न्यायालयात धाव\nआदेशातील ‘चूक’ सुधारण्यासाठी ‘ईडी’ पुन्हा न्यायालयात\nचिदंबरम यांना पुन्हा जामीन नाकारला\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/%E0%A4%B5%E0%A5%83%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B5%E0%A4%A1/14", "date_download": "2020-08-07T22:01:50Z", "digest": "sha1:7ZUZOVMK6QVJ5ZYTPNSUT7WU4WEKZRYY", "length": 5349, "nlines": 84, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nपरभणीच्या कलापथकाचा वारीत जागार\nदिव्यांग विद्यार्थ्यांतर्फे वृक्षलागवडीचा संदेश\nरंगही घेणार 'जेजे'मध्ये श्वास\nलॉजिस्टिक हबने बदलेल नागपूरचे अर्थशास्त्र\nपंधरा दिवसात २५ लाख रोपे लागवड\nवृक्षारोपणात विद्यार्थ्यांची भुमिका महत्वाची\nवृक्षारोपणात विद्यार्थ्यांची भुमिका महत्वाची\nमटा गाइड : वृक्षारोपणाचा महायज्ञ\n३० कोटींचे प्रस्ताव विनाचर्चा मंजूर\n‘निसर्ग समतोलासाठी वृक्ष संवर्धन गरजेचे’\nमुख्याध्यापकांची पदे तातडीने भरा\nएसटी बसमधील प्रवाशांना बियावाटप\nमनोली ग्रामपंचायतीच्या वतीने वृक्षारोपण\nसात दिवसांत ९ लाख वृक्षांची लागवड\nवृक्ष लागवड ही सामाजिक जबाबदारी\n‘महावितरण’तर्फे हजारो वृक्षांचे रोपण\nएका मिनिटांत अकराशे अकरा झाडांचे रोपण\nदेवगड दिंडीने जपला वृक्ष लागवडीचा वसा\nआठवडाभरात पंधरा लाख रोपे लागवड\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/hospital/18", "date_download": "2020-08-07T20:55:43Z", "digest": "sha1:P25273PQ5HXE7FICJJGY23NUTL6UF7S2", "length": 6265, "nlines": 84, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nकरोना- हॉलिवूड स्टार अँड्यूज जॅक यांचं निधन\nडॉक्टरकन्येनं लपवली ब्रिटनवारीची माहिती; नवीन पनवेलमधील रुग्णालय सील\nकरोना : मशिदीत एकत्र जमले; ८५ जण रुग्णालयात\nFact Check: भारतात करोना व्हायरसचा तिसरा टप्पा, प्रसिद्ध वेबसाइटचा चुकीचा दावा\nमिरज शासकीय रुग्णालयाचे करोना रुग्णालयात रूपांतर\nदिल्लीच्या RML हॉस्पिटलमधील डॉक्टर, नर्सेसना करोनाची लागण\nदिल्लीचे RML हॉस्पिटलमधील डॉक्टर, नर्सेना करोनाची लागण\n...म्हणून ता��डीने हॉस्पिटलमध्ये गेले अक्षय कुमार- ट्विंकल खन्ना\nमोदींनी पुण्यातील नर्सशी साधला मराठीतून संवाद\n१५ दिवसांच्या उपचारानंतर पुण्यातील 'त्या' दोघांना ‘डिस्चार्ज’\nआमदार मुफ्तींवर गुन्हा दाखल\n...म्हणून हॉस्पिटलची नोकरी नको रे बाबा\n करोना रुग्णांसाठी ओडिशात होणार १००० खाटांचे रुग्णालय\n करोना रुग्णांसाठी ओडिशात होणार १००० खाटांचे रुग्णालय\nमालेगाव: एमआयएम आमदाराचा रुग्णालयात राडा\nकर्फ्यूतही शिवभोजन सुरू; रुग्णांना मोठा आधार\nकरोनाच्या भीतीने मुंबई ते वाराणसी दुचाकीने प्रवास; थेट रुग्णालयात भरती\nघरात बसून मोबाइलवरून करा करोना सेल्फ टेस्ट\nकरोनामुळे फुटबॉल मैदानाचे झाले ओपन एअर हॉस्पिटल\nरिलायन्सची सरकारला साथ; दोन आठवड्यात उभारलं करोना समर्पित हॉस्पिटल\nराज्यात करोनाचा चौथा बळी, ६५ वर्षीय ज्येष्ठाचा मृत्यू\nकरोनाचा धसका; मुंबईत पालिकेच्या रुग्णालयांचे निर्जंतुकीकरण\nकरोना: आणखी नऊ संशयित 'मेडिकल'मध्ये\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-rowing-player-attack-189053", "date_download": "2020-08-07T20:51:58Z", "digest": "sha1:4X4YLVZVWDUN7L72N6FINPG7P3YMCVM3", "length": 13515, "nlines": 268, "source_domain": "www.esakal.com", "title": "रोईंगपटू निखिल सोनवणेवर प्राणघातक हल्ला | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर शनिवार, ऑगस्ट 8, 2020\nरोईंगपटू निखिल सोनवणेवर प्राणघातक हल्ला\nबुधवार, 15 मे 2019\nनाशिकः येथील लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालयाचा तसेच वॉटर एज स्पोर्टसक्लबचा रोईंगपटू निखिल भाऊसाहेब सोनवणे हा काल सायंकाळी सराव करून घरी परतत असतांना दबा धरून बसलेल्या काहींनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात निखील गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर गौरव अॅक्सिडेंटल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे.\nनाशिकः येथील लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालयाचा तसेच वॉटर एज स्पोर्टसक्लबचा रोईंगपटू निखिल भाऊसाहेब सोनवणे हा काल सायंकाळी सराव करून घरी परतत असतांना दबा धरून बसलेल्या काहींनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात निखील गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर गौरव अॅक्सिडेंटल हॉस्पिटलमध्ये उपचा��� सुरु आहे.\nलोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालयात तो एम.एम.प्रथम वर्षात शिकत आहे. रोज सकाळ व सायंकाळी बापुपुलाजवळ असलेल्या व वॉटर एज स्पोर्ट्स क्लबवर तो रोईंगचा सराव करण्यासाठी जात असतो.कालही सराव करून परतांना त्यांच्यावर हल्ला झाला. निखिलची 1७ ते १९ मे दरम्यान पुणे येथील नाशिक फाट्या जवळ असलेल्या आर्मी बोटींग क्लब येथे राज्यस्तरी रोईंगची स्पर्धा आहे. या स्पर्धेची त्याची तयारी सुरू होती. या हल्लामुळे तो या स्पर्धेला मुकणार आहे. त्यामुळे त्याचे एक वर्षाचे नुकसान होणार असून सरावात खंड पडणार आहे. निखिलने या अगोदर स्पर्धेत एक सुवर्णपदक, एक रौप्यपदक जिंकले आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकोरोनाची दुसरी लाट येणार नाही याची खबरदारी घ्या; मुख्यमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना निर्देश\nमुंबई : महाराष्ट्रातील मृत्यू दर कोणत्याही परिस्थितीत कमी झालाच पाहिजे. कोणीही गाफील राहू नका. कोरोनाची दुसरी लाट आपल्याकडे येणार नाही, यासाठी रुग्ण...\n'मिशन नाशिक झिरो' तपासणीत 'या' भागात आढळले चार पॉझिटिव्ह रुग्ण\nजुने नाशिक : मिशन नाशिक झिरो अतंर्गत महापालिकातर्फे नगरसेविका समिना मेमन यांच्या कार्यालयात कोरोना तपासणी शिबीर संपन्न झाले. १७ जणांची तपासणी झाली. ४...\nराज्यातील ग्रामीण विद्यार्थ्यांचा आयटीआयकडे कल; प्रवेशप्रक्रियेला चांगला प्रतिसाद\nमुंबई : आयटीआय प्रवेश प्रक्रियेला राज्यातील विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. राज्यामध्ये सात दिवसांमध्ये आयटीआय प्रवेशासाठी तब्बल 84 हजार...\n उत्तर महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांत ९० टक्के खरीप पेरण्या\nनाशिक/ नाशिक रोड : उत्तर महाराष्ट्रात येणाऱ्या नाशिक, धुळे, नंदुरबार व जळगाव या चार जिल्ह्यांमध्ये ४३३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तसेच या चारही...\nमोठी बातमी : देशातील पहिली ‘किसान रेल’ देवळालीहून रवाना; हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ\nनाशिक : केंद्र सरकारने 2020 च्या अर्थसंकल्पात किसान रेल चालवण्याची घोषणा केली होती. देशातील शेतकरी रेल्वेमार्गे एका राज्यातून दुसर्‍या...\nमहापालिकेचा मोफत अंत्यसंस्कार योजनेसाठी चार कोटींचा प्रस्ताव; आरोग्य विभागाची भूमिका संशयात\nनाशिक : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मृत व्यक्तींवर अंत्यसंस्कार करताना विद्युतदाहिनीमध्ये अंत्यसंस्कार करण्याकडे कल वाढला असून, त्याला प्रोत्साहन...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/videos/maharashtra/where-gandhigiri-and-where-crime-was-filed-a647/", "date_download": "2020-08-07T21:44:39Z", "digest": "sha1:ACAJCXAFOSUAN6OEHPHANDEDF2TIZLXI", "length": 20290, "nlines": 315, "source_domain": "www.lokmat.com", "title": "कुठे गांधीगिरी तर कुठे गुन्हे दाखल - Marathi News | Where Gandhigiri and where crime was filed | Latest maharashtra News at Lokmat.com", "raw_content": "शनिवार ८ ऑगस्ट २०२०\nअल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nपूर्व उपनगरात अखेर व्यापाऱ्यांनी उघडली दुकाने\nगिरगावने अनुभवले पावसाचे रौद्र रूप\n६५ वर्षात... २६८ पुराच्या घटनांत ६९ हजार जणांचा मृत्यू\nऐश्वर्या शेरॉनची १६ बनावट इन्स्टाग्राम अकाउंट\nरिया चक्रवर्तीने महेश भटसह या लोकांना केले होते कॉल्स, रिपोर्टमधून समोर आले सत्य\n\"परम्‍परा, प्रतिष्‍ठा और अनुशासन\" म्हणत जेव्हा बच्चन बहू ऐश्वर्यावर संतापले होते अमिताभ बच्चन, हे होते कारण\nटॅलेंट मॅनेजरचा खुलासा, आत्महत्येच्या एक दिवस सुशांतशी या गोष्टी संदर्भात झाले होती चर्चा\nसमीर शर्माच्या आत्महत्येवर सगळे गप्प का अभिनेता राहुल भटचा सवाल\nसुशांंतचा नंबर ब्लॉक केल्यानंतर रिया चक्रवर्तीने अभिनेत्याच्या ई-मेल अकाऊंटसोबत केली छेडछाड\nसुप्रिया सुळे आणि अजित पवार याचं रक्षाबंधन\nसुशांतला न्याय मिळावाच पण शेतकरी आत्महत्येबद्दलही बोला\nअजित दादा पवारना मुख्यमंत्रीपदावर बघण्याची इच्छा\nकोरोना महामारीच्या अस्ताला सुरुवात \nरक्ताची कमतरता भरून काढण्यासह पोट साफ होण्यास फायदेशीर मका; इतर फायदे वाचून व्हाल अवाक्\nघरी बसून वाढलेला कमरेचा आणि पोटाचा घेर झटपट होईल कमी; फक्त 'हे' ४ उपाय वापरा\nकोरोनानंतर चीनमध्ये एक किडा पसरवतोय नवा व्हायरस, ही आहेत लक्षणं\nमहामारीच्या काळात जॉब मिळवायचा असेल तर 'या' गोष्टी माहीत असायलाच हव्यात; वेळीच जाणून घ्या\ncoronavirus: कोरोनाचा मानवी मेंदूवर होतोय असा परिणाम, नव्या संशोधनातून समोर आली धक्कादायक माहिती\nपनवेलमधील खाजगी कोविड रुग्णालयामार्फत शासनाच्या नियमांचे उल्लंघन; महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे सचिव सुधाकर शिंदे यांच्या अचानक धाडीत उघड\nकेरळ- एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या अपघातात १४ जणांचा मृत्यू; १२३ जण जखमी; १५ गंभीर जखमी\nकेरळमधील विमान अपघातामुळे दु:ख; जखमींची प्रकृती स्थिर राहावी यासाठी प्रार्थना करतो- पंतप्रधान मोदी\nकेरळमध्ये अपघातग्रस्त झालेल्या विमानात एकूण १९१ जण; १८४ प्रवाशी आणि ७ कर्मचाऱ्यांचा समावेश- एअर इंडिया\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांना फोन; एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या अपघाताची घेतली माहिती\nअमरावती- उसळगव्हाण येथे २२ वर्षीय तरुणाची आत्महत्या\nअमरावती: आज १०८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; जिल्ह्यातल्या बाधितांचा आकडा २८७२ वर\nकेरळमध्ये एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाला भीषण अपघात, अक्षरशः दोन तुकडे झाले\nकेरळ- करिपूर विमानतळावर लँडिंग दरम्यान एअर इंडियाचं विमान घसरलं; अनेकजण जखमी\nमुंबई - ईडी कार्यालयातून रिया चक्रवर्ती चौकशीनंतर निघाली\nकल्याण शीळ रस्त्याच्या कामाचा आमदार प्रमोद पाटील यांनी आढावा; एमएसआरडीसी अधिकाऱ्यांसमवेत बैठक\nसुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात रिया चक्रवर्तीची ईडीकडून साडे आठ तास चौकशी; रिया ईडीच्या कार्यालयातून रवाना\nसुशांत सिंह राजपूतची माजी बिझनेस मॅनेजर श्रृती मोदीची ईडीकडून सुरू असलेली चौकशी पूर्ण\nसोलापूर- अक्कलकोटमध्ये कोरोना रुग्णाचा रस्त्यावर मृत्यू; एक तास रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्यानं प्राण सोडला\nकोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी पूर्ण सज्ज राहा; लष्करप्रमुख मनोज नरवणेंकडून फिल्ड कमांडर्सना सूचना\nपनवेलमधील खाजगी कोविड रुग्णालयामार्फत शासनाच्या नियमांचे उल्लंघन; महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे सचिव सुधाकर शिंदे यांच्या अचानक धाडीत उघड\nकेरळ- एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या अपघातात १४ जणांचा मृत्यू; १२३ जण जखमी; १५ गंभीर जखमी\nकेरळमधील विमान अपघातामुळे दु:ख; जखमींची प्रकृती स्थिर राहावी यासाठी प्रार्थना करतो- पंतप्रधान मोदी\nकेरळमध्ये अपघातग्रस्त झालेल्या विमानात एकूण १९१ जण; १८४ प्रवाशी आणि ७ कर्मचाऱ्यांचा समावेश- एअर इंडिया\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांना फोन; एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या अपघाताची घेतली माहिती\nअमरावती- उसळगव्हाण येथे २२ वर्षीय तरुणाची आत्महत्या\nअमरावती: आज १०८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; जिल्ह्यातल्या बाधितांचा आकडा २८७२ वर\nकेरळमध्ये एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाला भीषण अपघात, अक्षरशः दोन तुकडे झाले\nकेरळ- करिपूर विमानतळावर लँडिंग दरम्यान एअर इंडियाचं विमान घसरलं; अनेकजण जखमी\nमुंबई - ईडी कार्यालयातून रिया चक्रवर्ती चौकशीनंतर निघाली\nकल्याण शीळ रस्त्याच्या कामाचा आमदार प्रमोद पाटील यांनी आढावा; एमएसआरडीसी अधिकाऱ्यांसमवेत बैठक\nसुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात रिया चक्रवर्तीची ईडीकडून साडे आठ तास चौकशी; रिया ईडीच्या कार्यालयातून रवाना\nसुशांत सिंह राजपूतची माजी बिझनेस मॅनेजर श्रृती मोदीची ईडीकडून सुरू असलेली चौकशी पूर्ण\nसोलापूर- अक्कलकोटमध्ये कोरोना रुग्णाचा रस्त्यावर मृत्यू; एक तास रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्यानं प्राण सोडला\nकोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी पूर्ण सज्ज राहा; लष्करप्रमुख मनोज नरवणेंकडून फिल्ड कमांडर्सना सूचना\nAll post in लाइव न्यूज़\nकुठे गांधीगिरी तर कुठे गुन्हे दाखल\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nसापाशी स्टंट करणाऱ्याला अटक | वन खात्याने केली कारवाई\nDoctor Donची कोविड योद्धयांना मदत\nआम्ही पिकनिकला येतो शुटिंग अधेमधे करतो\nथेट नानावटीमधून अमिताभ बच्चन\nमनसेचा पुन्हा खळ्ळ खटॅक\nछत्रपती शिवाजी महाराजांची थट्टा खपवून घेणार नाही\nसचिन म्हणतो, 'रस्ता सुरक्षेबाबत आपण अधीर झालो आहोत'\nप्लॉस्टिकचा वापर टाळा, कुलदीप यादवचे आवाहन\nगोल्डन गर्ल; पॉवरलिफ्टिंग राष्ट्रकुल स्पर्धेत भारताच्या आरतीला पाच सुवर्णपदकं\n#LokmatDeepotsav2019 : द्रविडचा शालीन वारसा सांगणारा ‘अजिंक्य’ खेळाडू मनमोकळेपणाने पहिल्यांदाच बोलला असं काही...\nIndia vs South Africa, 2nd T20: डेथ ओव्हरमध्ये गोलंदाजी करणे सोपे वाटते, दीपक चहर\n'जर हा निर्णय आधीच घेतला असता तर जास्त आनंद झाला असता'\nकोरोना महामारीच्या अस्ताला सुरुवात \nN95 मास्कचा जन्म कसा झाला \nही 21 औषधे कोरोना थांबवणार\nदिल्लीत कोरोना आटोक्यात कसा आला \nmRNA लस आली तर धमाल होईल\nसिंधू, प्रणीत, सिक्की ��ीर्घ काळानंतर उतरले कोर्टवर\nधोनीच्या ‘हेलिकॉप्टर शॉट’ची प्रतीक्षा\nहॉकी कर्णधार मनप्रीतसह पाच खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह\n'Air India Plane Crash' : धावपट्टीवरील पाण्यामुळे ब्रेक न लागल्याने अपघाताची शक्यता\nबैरूतमधील स्फोट; १६ जणांना अटक\n'Air India Plane Crash' : केरळमध्ये एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाला भीषण अपघात; १५ जणांचा मृत्यू, १२३ जण जखमी\n'Air India Plane Crash' : विमानाला झालेल्या अपघातात पायलट दीपक साठेंचा मृत्यू; हवाई दलात बजावली होती सेवा\n आता कोकणवासीयांसाठी १० दिवसांचा क्वारंटाइन, शासन आदेश आला\nअपघातात एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाचे दोन तुकडे झाले, पण...\nAir India Express Accident: ...अन् रनवेवरून एअर इंडियाचं विमान दरीत कोसळलं; जाणून घ्या शेवटच्या क्षणांमध्ये काय घडलं\nCoronaVirus News: इस्रायलचे शास्त्रज्ञ मायदेशी परतले; भारताचा मित्र लवकरच 'पॉझिटिव्ह' बातमी देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/mamta-kulkarni-escaped-to-dubai-after-vicky-goswami-was-nabbed-by-dea-1531118/", "date_download": "2020-08-07T22:26:53Z", "digest": "sha1:ABJNVBKL5TNOSXDK6IZLKOQYFBRLTUCU", "length": 14470, "nlines": 210, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Mamta Kulkarni escaped to Dubai after Vicky Goswami was nabbed by DEA | इफेड्रीन प्रकरण: अभिनेत्री ममता कुलकर्णी दुबईला पसार | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nशार्कच्या पिल्लांच्या मासेमारीत वाढ\nसागरी किनारा मार्गचा भराव सुरक्षित\nइफेड्रीन प्रकरण: अभिनेत्री ममता कुलकर्णी दुबईला पसार\nइफेड्रीन प्रकरण: अभिनेत्री ममता कुलकर्णी दुबईला पसार\nममता कुलकर्णीविरोधात रेड कॉर्नर नोटीस बजावण्याची प्रक्रिया ठाणे पोलिसांनी सुरू केली\nअमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी एक असलेली अभिनेत्री ममता कुलकर्णी दुबईला पसार झाल्याची माहिती समोर येतेय. ‘इफेड्रीन’च्या तस्करीमध्ये ममता आणि तिचा पती विकी गोस्वामीचं नाव पुढे आलं होतं. अमेरिकेच्या ड्रग एन्फोर्समेंट अॅडमिनिस्ट्रेशनने DEA फेब्रुवारीमध्ये विकी गोस्वामी आणि त्याच्या तीन साथीदारांना केनियातून अटक केली होती. ममता कुलकर्णीविरोधात रेड कॉर्नर नोटीस बजावण्याची प्रक्रिया ठाणे पोलिसांनी सुरू केली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिलीय.\n२००० कोटी रुपयांच्या इफेड्रीन तस्करीप्रकरणी हे दोघेही आरोपी आहेत. स्पेशल नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस (NDPS) अॅक्ट कोर्टाने ममता आणि विकीला दोषी ठरवून त्यांच्या संपत्तीच्या जप्तीचे आदेश दिले होते. केनियातून विकीसोबत त्याचे साथीदार इब्राहिम, बख्ताश आक्शा आणि पाकिस्तानी अमली पदार्थ वितरक गुलाम हुसैन यांनाही अटक करण्यात आली होती. चौघांच्या अटकेवेळी ममताही घटनास्थळी होती. मात्र ती पोलिसांच्या हाती सापडली नाही.\nविकीच्या अटकेनंतर ममताही आता दुबईला पसार झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. गेल्या वर्षी ठाणे गुन्हे अन्वेषण विभागानं एव्हॉन लाइफसायन्सेस कंपनीवर छापे मारले होते. त्यात २ हजार कोटी रुपयांचा इफेड्रीन जप्त केला होता. या प्रकरणी आतापर्यंत १४ जणांना अटक करण्यात आली आहे. विकी गोस्वामी या रॅकेटचा मास्टरमाईंड असून ममता कुलकर्णीने त्याला या तस्करीत साथ दिली होती.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nसुशांतच्या मृत्यूपूर्वी काही दिवस आधी रियाने मुंबईत घेतले दोन आलिशान फ्लॅट्स\nश्रुती मोदी आहे तरी कोण सुशांतच्या मृत्यूप्रकरणी CBI ने तिच्या विरोधात दाखल केला गुन्हा\nसुशांत सिंहच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे देण्यास रिया चक्रवर्तीचा विरोध, म्हणाली...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल शंकुतला देवींनी मृत्यूआधी केलेली 'ती' भविष्यवाणी ठरली खरी\nसोनू सूदच्या मदतीचा ओघ कायम; रशियात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना केलं एअरलिफ्ट\nराज्यातील ग्रामीण भागांमधील करोना प्रादुर्भाव चिंताजनक\nकंपनी सेक्रेटरी प्रवेश परीक्षा ऑनलाइन\nदेशात २४ तासांत ६२,५३८ रुग्ण\nमुंबईतील ७७ टक्के रुग्ण करोनामुक्त\nमशिदीच्या पायाभरणीस जाणार नाही - आदित्यनाथ\nवकील तूर्त अत्यावश्यक सेवेत नाहीत\nऑनलाइन वर्गाना प्राध्यापकांचा विरोध\nतंत्रशिक्षण पदविका प्रवेशप्रक्रिया सोमवारपासून\nमुंबईतील मॉल्समध्ये ‘आरोग्य सेतू’ची ग्राहकांवर सक्ती\nयूपीएससी गुणवंताशी सोमवारी संवाद\n1 दूरदर्शन, आकाशवाणीने रोखले त्रिपुराच्या मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचे प्रसारण\n2 इंदिरा कॅन्टीनला म्हणाले अम्मा कॅन्टीन ५ मिनिटांच्या भाषणातही राहुल गांधींकडून चू���\n3 बिल गेट्स यांच्याकडून शतकातील सर्वात मोठे दान\nअजित पवार मनसे नगरसेवकावर भडकले; म्हणाले, \"आमचे चार मंत्री करोना पॉझिटिव्ह आलेत\"X\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nएअर इंडियाचं विमान केरळच्या कोझिकोड विमान तळावर घसरलं\n५९ टक्के भारतीय म्हणतात चीनसोबत युद्ध केलं पाहिजे, ७२ टक्के जनतेला विजयाची खात्री\nचिनी अ‍ॅपवर बंदी घालण्याचा मोदी सरकारचा निर्णय योग्य आहे का\nमोदी सरकारने करोना स्थिती कशी हाताळली २९ टक्के जनता म्हणते अगदी उत्तम; तर…\nचीनचा प्रश्न हाताळण्यात पंतप्रधान मोदी यशस्वी झाले का सर्वेक्षणात जनतेने दिलं हे उत्तर\nमोदी सरकारच्या आर्थिक धोरणांवरील जनतेचा विश्वास जवळपास कायम; सर्वेक्षणाचा निष्कर्ष\nकरोना रुग्णांसंबंधी राहुल गांधींनी केलेला ‘तो’ दावा ठरला खरा\n“आधी इटलीला नुकसान भरपाई भरू देत,” मरिन केस बंद करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार\nअवघ्या काही रुपयांमध्ये मिळणार करोनावरची लस, सिरम इन्स्टिट्युटने जाहीर केली किंमत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://yavatmal.gov.in/mr/document-category/%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF%E0%A5%80/", "date_download": "2020-08-07T21:22:11Z", "digest": "sha1:XVJVKQFP6SLJ2KTBVERZYPKEMJKUWZBR", "length": 4521, "nlines": 115, "source_domain": "yavatmal.gov.in", "title": "जिल्ह्याविषयी | यवतमाळ जिल्हा, महाराष्ट्र, भारत | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nमहसूल मंडळे व गावे\nएसटीडी आणि पिन कोड\nभूसंपादन (रेल्वे व इतर)\nधडक सिंचन विहीर लाभार्थी यादी\nसर्व धडक सिंचन विहीर लाभार्थी यादी अनुकंपा सूची जेष्ठता सूची इतर कार्यालयीन आदेश जनगणना जिल्ह्याविषयी नागरिकांची सनद योजना अहवाल वार्षिक अहवाल सार्वजनिक / स्‍थानिक सुट्ट्या\nजिल्ह्याची माहिती जिल्ह्याची माहिती\n© जिल्हा प्रशासन यवतमाळ , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Aug 07, 2020", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/nashik-north-maharashtra-news/nashik/numerology/articleshow/71973860.cms", "date_download": "2020-08-07T21:18:03Z", "digest": "sha1:4P6Z4QNOMLJGWKMZ2D3YOMW2U2LRHWZR", "length": 19295, "nlines": 147, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊज���मध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nअंकलिपी --- साधना भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या पहिल्या वर्धापनदिनी सानेगुरुजी यांनी साधना साप्ताहिक सुरू केले...\nभारतीय स्वातंत्र्यदिनाच्या पहिल्या वर्धापनदिनी सानेगुरुजी यांनी साधना साप्ताहिक सुरू केले. गेली ७१ वर्षे ते अखंड प्रकाशित होत आहे. 'साधना'ने बालकुमारांसाठी स्वतंत्र अंक दरवर्षी नियमितपणे काढला. २००८ ते २०१९ या बारा वर्षांच्या काळात साधनाने नियमितपणे बालकुमार दिवाळी अंक काढले. ते मोठ्या प्रमाणात बालकांपर्यंत पोहोचविण्यात आले. या बारा वर्षातील शेवटची तीन वर्षे घेऊन एका थीमवर अंक काढले आहेत. २०१७ या वर्षी सहा वेगवेगळ्या देशांतील सहा बालकुमारांचे पराक्रम सांगणारे गोष्टीवजा लेख प्रसिद्ध केले होते. या अंकाचे अभूतपूर्व स्वागत झाले. या वर्षी त्या थीममध्ये किंचित बदल करत भारतातील सहा राज्यांतील सहा मुला-मुलींवर अंक काढला आहे. म्हणजे मागील एका तपाच्या बालकुमार अंकांमध्ये अशी एक हॅटट्रिक साधली गेली. गर्विता गुल्हाटी, शौर्य महानोत, पूर्णा मलावत, तृप्तराज पांड्या, सुषमा वर्मा आणि वली रेहमानी यांच्यावर हा अंक काढलेला आहे.\nसंपादक : विनोद शिरसाठ\nकिंमत : ४० रुपये\nदिवाळी हा प्रकाशाचा सण आहे. अंधार दूर सारताना आपण ज्ञानाच्या पणत्या लावणे आपले प्रत्येकाचे कर्तव्य आहे. आम्ही जागल्याची भूमिका पार पाडतोय असे सांगत चपराक प्रकाशनाने साहित्य चपराक नावाने दिवाळी अंक आणलेला आहे. यंदा १० वे वर्ष असून चतुरस्र, परखड, रास्त आणि कर्तव्यदक्ष असे ब्रीद घेऊन हा अंक पुढे चाललेला आहे. डॉ. गो. ब. देगलूरकर, प्रवीण दवणे, प्रा. मिलिंद जोशी, भाऊ तोरसेकर, डॉ. सच्चिदानंद शेवडे डॉ. शिरीष लांडगे-पाटील या मान्यवरांचे लेख यात आहेत. कथा विभागात ऐश्वर्य पाटेकर, डॉ. विजय केसकर, अभय कुलकर्णी, सदानंद भणंग, डॉ. द. ता. भोसले यांच्यासह मान्यवरांच्या कथा आहेत. कविता विभागात पन्नासहून अधिक कविता यात आहेत.\nसंपादक : घन:श्याम पाटील\nकिंमत : ८० रुपये\nदिवसेंदिवस दिवाळी अंकाचे आर्थिक गणित व्यस्ततेकडे झुकू लागले असून त्या पार्श्वभूमीवर 'पत्रीसरकार'चा २९ व्या वर्षातील हा दिवाळी अंक मोठ्या धाडसाने प्रकाशित करत आहोत अशी भूमिका संपादकांनी मांडली आहे. यंदाच्या दिवाळी अंकाच्या अंतरंगात मजकुराची मांडणी बदलण्याचा काहिसा प्रयत्न केला आहे, असे सांगून मुखपृष्ठाविषयी थोडेसे विवेचन केलेले आहे. विशेष लेख, कथा, लेख, कविता असे विभाग करून 'डरा हुआ पत्रकार', 'नेहरूंचा भारत', 'फेथ इज द बर्ड', 'ब्याण्णवनंतर', 'पालावरच्या भटक्यांनी' आता हे लेख विशेष असून संतोष शिंत्रे, संजय बोरूडे यांच्या कथांचा समावेश आहे. खलील मोमीन, कविता मोरवणकर, जनार्दन देवरे, योगिनी राऊळ, जयवंत बोदडे यांच्या कविता अंकात आहेत.\nसंपादक : सुभाष परदेशी\nकिंमत : २०० रुपये\nदीपोत्सवाचा नववा दीपावली विशेषांक प्रकाशित झाला आहे. यंदाच्या दीपोत्सवावर मंदीचे सावट आहे. असंख्य तरुण वर्ग मंदीमुळे बेरोजगार झाला आहे. अशा युवा वर्गाने खचून न जाता छोट्या व्यवसायाच्या माध्यमातून मोठी साम्राज्ये उभारावीत असा आशावाद दिवाळी अंकातून देण्यात आला आहे. 'मी असा घडलो' असा विभाग यात करण्यात आला आहे. त्यात भरत जाधव, वर्षा उसगांवकर यांच्यावर लेख आहेत. प्रमोद रोहणकर, घनश्याम हेमाडे, अलका कुलकर्णी यांचे लेख आहेत. कविता विभागात सोमनाथ पवार, लक्ष्मीकांत दाभाडकर, गोटीराम हिरेकर, उषा निफाडे यांच्या कविता यात आहेत.\nसंपादक : प्रा. योगेशकुमार होले\nकिंमत : ५० रुपये\nकविवर्य कुसुमाग्रज यांचा सहवास लाभलेल्या ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिकांपैकी पुंजाजी मालुंजकर हे एक आहेत. त्यांच्याच सूचनेवरून मालुंजकरांनी इगतपुरीसारख्या आदिवासीबहुल भागात साहित्य संमेलनासारखी चळवळ सुरू केली. सहस्रबाहु नावाने दिवाळी अंक ते काढतात; यंदा १७ वे वर्ष आहे. कथा, विशेष लेख, ललित लेख आणि कविता यांचा समावेश यात आहे. चंद्रकांत महामिने, शारदा गायकवाड, गौतमकुमार निकम, माधवी देवळाणकर, दत्तात्रय झणकर यांचे लेख यात आहेत. सुमती पवार, सोनाली ओटावकर, मानिनी महाजन, सुदर्शन पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांच्या कविता यात आहेत. सहस्रबाहु प्रकाशनाचा हा अंक सुंदर झाला आहे.\nसंपादक : पुंजाजी मालुंजकर\nकिंमत : १२० रुपये\nमाणसातला माणूस शोधणे फार अवघड असते. बऱ्याचदा माणूस शोधताना माणूसपणच हरवतं तेव्हा संसार हा बैलाच्या मानेवर ठेवलेल्या जुआसारखा होतो. 'संपू दे अंधार सारा' या आशावादासह गिरणा गौरव प्रतिष्ठानचा गिरजा हा दिवाळी अंक सिद्ध झाला आहे. माणसं जोड प्रकल्प हे आपले ध्येय आहे, असे सांगत पवारांनी हा २१ वा अंक आणला आहे. 'शैव वैष्णवांचा सुवर्णमध्य', 'काशिविहीर अन् आंब्याचे ���ाड', 'पहिला पगार', 'नादमृदुंगाच्या आठवणी', 'चिलम्या गप्पा', 'श्रावण सखी', 'वांझोटी', 'जगदिश', 'सावत्र आई', 'तो', 'मिठीतील मिठास' असे लेख यात आहेत. ऐश्वर्य पाटेकर, अभिमन्यू सूर्यवंशी, शिवाजी नागरे यांच्यासह अनेकांनी यात लिहिलेले आहे.\nसंपादक : सुरेश पवार\nकिंमत : १५० रुपये\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\ndevendra fadanvis: अमृता फडणवीसांच्या ट्विटचा चुकीचा अर...\njitendra awhad : प्रभू रामचंद्र कुणाच्या सातबाऱ्यावर ना...\n मग ई-पाससाठी येथे संपर्क साधा\nआजपासून धावणार ‘लाल परी’...\nकोर्टाच्या निकालाचा आदर राखा महत्तवाचा लेख\nसुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी रिया चक्रवर्तीला अटक होणार\n'संयुक्त राष्ट्रा'च्या गाडीतील आक्षेपार्ह सेक्स व्हिडिओ व्हायरल\nहरयाणा: सेक्स रॅकेट उघडकीस\nमार्क्ससाठी सेक्स घोटाळा: विरोधकांची CBI चौकशीची मागणी\nऔरंगाबादमध्ये जीवाची बाजी लावून तरुणांनी वाचवले बुडणाऱ्या तरुणाचे प्राण\nराफेल विमाने भारतात दाखल, नौदलाकडून स्वागत\n कोकणात गणपती स्पेशल ट्रेन, २ दिवसांत घोषणा\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\nदेशकेरळमध्ये भीषण विमान अपघात; दोन पायलटसह १४ जण ठार\nदेश'अयोध्येत मशिदीसोबत रुग्णालय उभारण्यासाठी १ महिन्याचा पगार देणार'\nदेश'पावसामुळे धावपट्टीचा अंदाज न आल्याने विमानाला अपघात'\nकोल्हापूरकोल्हापूरला पुराचा धोका कायम; पंचगंगेची पाणी पातळी ४५ फुटांवर\nअन्य खेळ'राम मंदिराच्या भूमी पुजनाची शिळा अनेकांच्या छातीवर ठेवलीए' मोदीविरोधकांना डिवचले\nमुंबईएअर इंडिया विमान अपघातात महाराष्ट्रातील वैमानिकाचा मृत्यू\nदेशकुठल्याही स्थितीसाठी सज्ज राहा, लष्कर प्रमुखांचे आदेश\nमोबाइलसर्वात जास्त विकला जाणारा अँड्रॉयड फोन झाला स्वस्त; नवी किंमत पाहा\nहेल्थनिरोगी आरोग्यासाठी वयानुसार किती वेळ झोपणे ठरेल योग्य\nरिलेशनशिपभावाच्या संगतीत बहिण बनू शकते एक चांगली व्यक्ती, आम्ही नाही विज्ञान म्हणतंय हे\nविज्ञान-तंत्रज्ञानइंडियन ब्रँड Shinco चे ३ जबरदस्त टीव्ही लाँच, जाणून घ्या किंमत-फीचर्स\nकरिअर न्यूजसीबीएसई फेरपरीक्षा होणार की नाही\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/assam-rifles-recruitment/", "date_download": "2020-08-07T21:24:16Z", "digest": "sha1:4T6FQX575NVR3VSVJKYBYWXHIR2EHRJI", "length": 19341, "nlines": 187, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Assam Rifles Recruitment 2019 for 749 Technicians -Tradesmen Posts", "raw_content": "\n(AIIMS) अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत 3803 जागांसाठी भरती (ACTREC) टाटा स्मारक केंद्राच्या ACTREC मध्ये 145+जागांसाठी भरती [मुदतवाढ] IBPS मार्फत 'प्रोबेशनरी ऑफिसर/मॅनेजमेंट ट्रेनी' पदांच्या 1417 जागांसाठी भरती (MAHA TET) महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2019 निकाल (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2020 (NSC) राष्ट्रीय बियाणे महामंडळात 220 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (UPSC CDS) UPSC मार्फत संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (CDS- II) 2020 (NCL) नॉर्थर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये 1007 जागांसाठी भरती (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘कॉन्स्टेबल’ पदाच्या 5846 जागांसाठी मेगा भरती (ITI) औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रवेश प्रक्रिया 2020-21 (NBE) राष्ट्रीय परीक्षा मंडळात 90 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (SEBI) सिक्युरिटीज् & एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया मध्ये 147 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (VVCMC) वसई विरार शहर महानगरपालिकेत 168 जागांसाठी भरती (Indian Army) भारतीय सैन्य भरती 2020 महाराष्ट्र SSC -10 वी निकाल 2020 - SSC Result (ONGC) तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात अप्रेंटिस पदांच्या 4182 जागांसाठी भरती (AAI) भारतीय विमानतळ प्राधिकरणात 180 जागांसाठी भरती (SBI CBO) भारतीय स्टेट बँकेत CBO पदाच्या 3850 जागांसाठी भरती (NIRDPR) राष्ट्रीय ग्रामीण विकास व पंचायती राज संस्थेत 510 जागांसाठी भरती (CRPF) केंद्रीय राखीव पोलीस दलात 789 जागांसाठी भरती (BMC) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 245 जागांसाठी भरती (NMMC) नवी मुंबई महानगरपालिकेत 5543 जागांसाठी भरती (UCIL) युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये 136 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (DRDO) संरक्षण संशोधन व विकास संघटनेत 311 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (NTPC) नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये 275 जागांसाठी भरती (NIRRH) राष्ट्रीय प्रजनन आरोग्य संशोधन संस्थेत विविध पदांची भरती (RCFL) राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लि. मध्ये 393 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (MMRDA) मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत मेगा भरती 2020 (MMRC) मुंबई मेट्रो रेल्वेत 5637 जागांसाठी मेगा भरती\nवर्तमान भरती: 2020 | प्रवेशपत्र | निकाल\n(Assam Rifles) असम राइफल्स मध्ये 116 जागांसाठी भरती\nपदाचे नाव: रायफलमन (जनरल ड्यूटी) [खेळाडू]\nअ.क्र. क्रीडा प्रकार जागा\n4 ॲथलेटिक्स 07 06 13\n5 तायक्वोंडो 03 03 06\n8 बॉक्सिंग 08 07 15\n9 रायफल शूटिंग 04 04 08\n10 इक्वेस्ट्रियन 02 01 03\nशैक्षणिक पात्रता: (i) 10 वी उत्तीर्ण (ii) आंतरराष्ट्रीय स्पर्धा / अखिल भारतीय आंतर विद्यापीठ/शाळा चॅम्पियनशिप किंवा समतुल्य मध्ये सहभाग. किंवा समतुल्य\nवयाची अट: 01 जानेवारी 2019 रोजी 18 ते 23 वर्षे [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]\nभरती मेळाव्याची तारीख: 15 एप्रिल 2019\nOnline अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 मार्च 2019\n749 जागांसाठी भरती (Click Here)\nपद क्र. ट्रेड पद क्र. ट्रेड\n1 हिंदी ट्रांसलेटर 18 नर्सिंग असिस्टंट\n2 बिल्डिंग & रोड 19 ऑपरेशन थिएटर टेक्निशिअन\n3 स्टाफ नर्स 20 फिजिओथेरपिस्ट\n4 लिपिक 21 लॅब असिस्टंट\n5 पर्सनल असिस्टंट 22 फार्मासिस्ट\n6 इलेक्ट्रिकल फिटर सिग्नल 23 एक्स-रे टेक्निशिअन\n7 लाइनमन फील्ड 24 वेटनरी फिल्ड असिस्टंट\n8 रेडिओ मॅकेनिक 25 महिला अटेंडंट/आया\n9 आर्मोरर 26 महिला सफाई\n10 वाहन मॅकेनिक 27 कुक (पुरुष)\n11 इलेक्ट्रिशिअन वाहन मॅकेनिक 28 पुरुष सफाई\n12 इंजिनिअर आर्टिफिशर 29 वॉशरमन\n13 सर्व्हेयर 30 न्हावी (पुरुष)\n14 युफोल्स्टर 31 उपकरणे & बूट रिपेयर\n15 इलेक्ट्रिशिअन 32 टेलर\n16 ब्लॅकस्मिथ 33 कारपेंटर\nपद क्र.1: इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य\nपद क्र.2: (i)10 वी उत्तीर्ण (ii) सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा\nपद क्र.3: (i)10 वी उत्तीर्ण (ii) नर्सिंग डिप्लोमा\nपद क्र.4: (i)12 वी उत्तीर्ण (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.\nपद क्र.5: 12 वी उत्तीर्ण\nपद क्र.8: 10 वी उत्तीर्ण व रेडियो आणि दूरदर्शन तंत्रज्ञान / इलेक्ट्रॉनिक्स/दूरसंचार/संगणक/इलेक्ट्रिकल / यांत्रिक अभियांत्रिकी/घरगुती उपकरणे डिप्लोमा किंवा 50 % गुणांसह 12 वी (HSC) उत्तीर्ण\nपद क्र.19: (i)12 वी उत्तीर्ण (ii) ऑपरेशन थिएटर डिप्लोमा\nपद क्र.20: (i)12 वी उत्तीर्ण (ii) फिजिओथेरपिस्ट डिप्लोमा\nपद क्र.23: (i)12 वी उत्तीर्ण (ii) रेडिओलॉजी डिप्लोमा\nपद क्र.24: (i)12 वी उत्तीर्ण (ii) वेटनरी सायंस डिप्लोमा (iii) 01 वर्ष अनुभव\nवयाची अट: 01 जानेवारी 2019 रोजी [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]\nपद क्र.1: 22 ते 28 वर्षे\nपद क्र.13: 20 ते 28 वर्षे\nपद क्र.22: 20 ते 25 वर्षे\nपद क्र.24: 21 ते 23 वर्षे\nFee: [SC/ST/माजी सैनिक/महिला: फी नाही]\nभरत�� मेळाव्याची तारीख: 28 जानेवारी 2019\nOnline अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 जानेवारी 2019\n(NHB) राष्ट्रीय गृहनिर्माण बँक भरती 2020\n(ACTREC) टाटा स्मारक केंद्राच्या ACTREC मध्ये 145+जागांसाठी भरती [मुदतवाढ]\n(AIIMS) अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत 3803 जागांसाठी भरती\n(ECIL) इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती 2020\nIBPS मार्फत ‘प्रोबेशनरी ऑफिसर/मॅनेजमेंट ट्रेनी’ पदांच्या 1417 जागांसाठी भरती\n(NSC) राष्ट्रीय बियाणे महामंडळात 220 जागांसाठी भरती [मुदतवाढ]\n(CB Pune) पुणे कॅन्टोनमेंट बोर्डात 52 जागांसाठी भरती\n(UPSC CDS) UPSC मार्फत संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (CDS- II) 2020\n» IBPS मार्फत ‘प्रोबेशनरी ऑफिसर/मॅनेजमेंट ट्रेनी’ पदांच्या 1417 जागांसाठी भरती\n» (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘कॉन्स्टेबल’ पदाच्या 5846 जागांसाठी मेगा भरती\n» (AIIMS) अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत 3803 जागांसाठी भरती\n» (SBI CBO) भारतीय स्टेट बँकेत CBO पदाच्या 3850 जागांसाठी भरती\n» (CRPF) केंद्रीय राखीव पोलीस दलात 789 जागांसाठी भरती\n» (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2020\n» (NSC) राष्ट्रीय बियाणे महामंडळात 220 जागांसाठी भरती\n» (MMRC) मुंबई मेट्रो रेल्वेत 5637 जागांसाठी मेगा भरती\n» (MMRDA) मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात 16726 जागांसाठी मेगा भरती\n» (NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात मेगा भरती\n» (MPSC) सहायक मोटार वाहन निरीक्षक पूर्व परीक्षा-2020 प्रवेशपत्र\n» (Vizag Steel) राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड- 188 मॅनेजमेंट ट्रेनी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (IAF) भारतीय हवाई दल एयरमन (ग्रुप X & Y - 01/2021) प्रवेशपत्र\n» (MAHA TET) महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा- 2019 अंतरिम निकाल\n» (UPSC Civil Service) नागरी सेवा (मुख्य) परीक्षा 2019 अंतिम निकाल\n» MPSC सुधारित वेळापत्रक\n» CBSE 10वी/12वी परीक्षांचे वेळापत्रक\n» JEE, NEET परीक्षा जुलै-ऑगस्ट होणार \nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%93%E0%A4%B8", "date_download": "2020-08-07T22:27:28Z", "digest": "sha1:S5AIJYIL3BOYZLWMVXVHLHWL7YCVX446", "length": 10820, "nlines": 114, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "लाओस - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nलाओस (अधिकृत नाव: लाओ जनतेचे लोकशाहीवादी प्रजासत्ताक) हा आग्नेय आशियातील देश आहे. या देशाच्या वायव्येस म्यानमार व चीन, पूर्वेस व्हियेतनाम, दक्षिणेस कंबोडिया, पश्चिमेस थायलंड हे देश आहेत. व्हियांतियान ही लाओसची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. उत्तर लाओस, मध्य लाओस आणि दक्षिण लाओस असे या देशाचे तीन प्रमुख विभाग आहेत.\nलाओ जनतेचे लोकशाहीवादी प्रजासत्ताक\nशांतता, स्वातंत्र्य, लोकशाही, एकात्मता व समृद्धी\nराष्ट्रगीत: फेंग शात लाओ\nलाओसचे जागतिक नकाशावरील स्थान\n(व सर्वात मोठे शहर) विआंतिआन\n- राष्ट्रप्रमुख ले.ज. चुम्माली सायासोन\n- पंतप्रधान बुआसोन बुफावान\n- स्वातंत्र्य दिवस जुलै १९, १९४९ (फ्रान्सपासून)\n- एकूण २,३६,८०० किमी२ (८३वा क्रमांक)\n- पाणी (%) २\n- २००९ ६३,२०,००० (१०१वा क्रमांक)\nवार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)\n- एकूण १४.४४७ अब्ज अमेरिकन डॉलर (१२९वा क्रमांक)\n- वार्षिक दरडोई उत्पन्न २,२०० अमेरिकन डॉलर (१३८वा क्रमांक)\nमानवी विकास निर्देशांक . ▲ ०.६१९[१] (मध्यम) (१३३ वा) (२००७)\nराष्ट्रीय चलन लाओ किप (LAK)\nआंतरराष्ट्रीय कालविभाग यूटीसी + ७:००\nआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक ८५६\nचौदाव्या शतकापासून अठराव्या शतकापर्यंत लान शांग साम्राज्य होते. त्यानंतरच्या कालखंडात फ्रेंचांनी वसाहत म्हणून राज्य केल्यानंतर१९४९ साली लाओसला स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्यानंतर दीर्घ काळ चाललेले यादवी युद्ध १९७५ साली पाथेट लाओ ही साम्यवादी आघाडी सत्तेत येताच संपुष्टात आले. मात्र विविध गटातटांच्या नेतृत्त्वात अंतर्गत धुसफूस त्यानंतरही चालू राहिली.\nइ.स. १९९० च्या दशकात खासगीकरणाला चालना देण्याच्या शासकीय धोरणामुळे लाओसमध्ये आर्थिक सुधारणा घडून येत आहेत. तसे असले तरीही राज्यव्यवस्थेच्या व्याख्येनुसार लाओस समाजवादी प्रजासत्ताक आहे. राष्ट्राध्यक्ष ह शासनव्यवस्थेच्या सर्वोच्चपदी असला तरीही पंतप्रधान हा प्रशासनाचा कार्यकारी प्रमुख असतो. बौद्ध धर्म हा लाओस देशाचा प्रमुख धर्म असुन विविध अहवालानुसार देशातील बौद्ध लोकसंख्येचे प्रमाण ६५% ते ९८% आहे.\nलाओसचा इतिहास इ.स. १३५३च्या सुमारास फा न्गुम राजाच्या काळापासून ज्ञात आहे. फा न्गुम हा खौन बौलोमचा वंशज समजला जातो. याचे लान शांग साम्राज्य १८व्या शतकापर्यंत सत्तेवर होते. त्यानंतर लाओस थायलंडच्या आधिपत्याखाली आले.\nबौद्ध ���र्म हा लाओस देशाचा राष्ट्रधर्म (राजधर्म) असुन देशाची तब्बल ९८% लोकसंख्या ही बौद्ध धर्मीय आहे. केवळ २% लोक हे अन्य धर्मीय आहे.\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nLast edited on २६ एप्रिल २०२०, at १५:५६\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २६ एप्रिल २०२० रोजी १५:५६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/loksabha-news/rahul-gandhi-questions-source-of-funds-for-modis-campaign-489031/", "date_download": "2020-08-07T22:13:26Z", "digest": "sha1:4WSHPOFVSSY5FHWOGRRD3YB54AIQCLR4", "length": 13178, "nlines": 207, "source_domain": "www.loksatta.com", "title": "मोदींच्या प्रचारासाठी पैसे कुठून आले? | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nशार्कच्या पिल्लांच्या मासेमारीत वाढ\nसागरी किनारा मार्गचा भराव सुरक्षित\nमोदींच्या प्रचारासाठी पैसे कुठून आले\nमोदींच्या प्रचारासाठी पैसे कुठून आले\nकाँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी निवडणुकीच्या खर्चावरून पुन्हा एकदा भाजप आणि त्या पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.\nकाँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी निवडणुकीच्या खर्चावरून पुन्हा एकदा भाजप आणि त्या पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. भाजपच्या प्रचारासाठी काही बडय़ा उद्योगपतींनी पैशांच्या थैल्या रिकाम्या केल्याचा आरोप गांधी यांनी केला. प्रचाराच्या निधीचा स्रोत काय, याबाबत स्पष्टीकरण देण्याची मागणीही गांधी यांनी केली.\nभाजप दोन-तीन कंपन्यांच्या जोरावर राजकारण करते, कारण या कंपन्या त्यांना भरपूर पैसे पुरवितात. मोठी पोस्टर्स आणि कटआऊट यांच्यासाठी पैसे कोठून येतात, असा सवालही राहुल गांधी यांनी केला. अमेठी मतदारसंघात ते प्रचार करीत होते.\nमोदी यांची मोठी पोस्टर्स लावण्यासाठी पैसे कोठून येतात याची विचारणा भाजपकडे करा, हे मोदी यांचे पैसे आहेत का, असे आवाहन राहुल गांधी यांनी जनतेला केले. गरिबांना मनरेगा आणि अन्नसुरक्षा योजनेद्वारे पैसे मोफत का वाटले जातात, असा भाजप आम्हाला सवाल करते. मात्र गरिबांना मोफत पैसे दिले जात नाहीत, त्यांच्याकडून काम करून घेऊन त्याचा मोबदला दिला जातो, मोफत पैसा अदानीला दिला जातो, असा आरोपही राहुल गांधी यांनी केला.\nआपला कोणत्याही उद्योगसमूहाला विरोध नाही, परंतु कायदा आणि नियमांचे पालन करून त्यांना सवलती दिल्या पाहिजेत, गुजरातमध्ये अदानी समूहाला सुविधा मिळतात, गरिबांना नाही, असा आरोपही या वेळी त्यांनी केला.\nकाँग्रेस मोदींना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी तिसऱ्या आघाडीला पाठिंबा देणार, असे विधान प्रकाश करात यांनी काल केले होते. मात्र काँग्रेसचा असा कोणताही विचार नाही. आणि तिसऱ्या आघाडीला पाठिंबा देणार नाही, असे राहुल म्हणाले.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nआता निवडणुका झाल्या तर कोण जिंकणार\nतुम्ही काय खाता हे कुणीही विचारलेले नाही\n“राजस्थानमध्ये उद्भवलेल्या राजकीय परिस्थितीला राहुल गांधी जबाबदार”\nकरोना काळात अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेणं चुकीचं -राहुल गांधी\n‘राहुल गांधी परीक्षेतही कॉपी करुन पास झाले ‘; अशोक पंडितांचे टीकास्त्र\nसुशांतच्या मृत्यूपूर्वी काही दिवस आधी रियाने मुंबईत घेतले दोन आलिशान फ्लॅट्स\nश्रुती मोदी आहे तरी कोण सुशांतच्या मृत्यूप्रकरणी CBI ने तिच्या विरोधात दाखल केला गुन्हा\nसुशांत सिंहच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे देण्यास रिया चक्रवर्तीचा विरोध, म्हणाली...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल शंकुतला देवींनी मृत्यूआधी केलेली 'ती' भविष्यवाणी ठरली खरी\nसोनू सूदच्या मदतीचा ओघ कायम; रशियात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना केलं एअरलिफ्ट\nराज्यातील ग्रामीण भागांमधील करोना प्रादुर्भाव चिंताजनक\nकंपनी सेक्रेटरी प्रवेश परीक्षा ऑनलाइन\nदेशात २४ तासांत ६२,५३८ रुग्ण\nमुंबईतील ७७ टक्के रुग्ण करोनामुक्त\nमशिदीच्या पायाभरणीस जाणार नाही - आदित्यनाथ\nवकील तूर्त अत्यावश्यक सेवेत नाहीत\nऑनलाइन वर्गाना प्राध्यापकांचा विरोध\nतंत्रशिक्षण पदविका प्रवेशप्रक्रिया सोमवारपासून\nमुंबईतील मॉल्समध्ये ‘आरोग्य सेतू’ची ग्राहक���ंवर सक्ती\nयूपीएससी गुणवंताशी सोमवारी संवाद\n1 बेणीप्रसादांविरुद्ध गुन्हा, मोदींविरोधी विधान भोवले\n2 केजरीवाल यांना पाठिंबा देण्यावरून जदयूत मतभेद\n3 सरकारला नैतिक अधिकार नाही – शहा\nअजित पवार मनसे नगरसेवकावर भडकले; म्हणाले, \"आमचे चार मंत्री करोना पॉझिटिव्ह आलेत\"X", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokbharatnews.com/?author=9&paged=2", "date_download": "2020-08-07T20:53:36Z", "digest": "sha1:GV7SKHOFRXLUAESEFTBGLSZRBQAGT7IU", "length": 17444, "nlines": 97, "source_domain": "lokbharatnews.com", "title": "ज्ञानेश्वर डोईजड – संपादक – Page 2", "raw_content": "\nसंपादक ज्ञानेश्वर डोईजड व सहसंपादक – वैजनाथ स्वामी\nAuthor: ज्ञानेश्वर डोईजड - संपादक\nसंपादक ज्ञानेश्वर डोईजड व सहसंपादक वैजनाथ स्वामी\n“आधी पुनर्वसन मगच धरण” लेंडी प्रकल्पग्रस्त विविध मागण्यासाठी आंदोलनाच्या पवित्र्यात\nAugust 5, 2020 ज्ञानेश्वर डोईजड - संपादक\nमुखेड : प्रतिनिधी मुखेड तालुक्यातील गोणेगाव येथे लेंडी नदीवर होत असलेले लेंडी आंतरराज्य प्रकल्प चे रखडकेले काम सुरू करण्या पूर्वी 12 गावातील बुडीत क्षेत्रातील गावांतील जमीन आणि घराचा मावेजा वाढवून द्यावा हा मावेजा 1894 साल च्या विधेयकनुसार मागील काळात देण्यात आला यापैकी मुक्रमाबाद येथील घराचा मावेजा 2013 च्या नवीन भूसंपादन विधेयक नुसार चार पट वाढीव […]\nएसएससी बोर्ड परिक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यी व पालंकाचे शांती निकेतन विद्यालयाने केले सत्कार ….. आंबुलगा शाळेचा 97.43 टक्के निकाल\nAugust 5, 2020 ज्ञानेश्वर डोईजड - संपादक\nमुखेड : पवन जगडमवार मुखेड तालुक्यातील मौजे आंबुलगा बु) येथिल ग्रामीण भागात असलेले शांती निकेतन विद्यालयाने ग्रामीण भागातील यशाची परपंरा कायम ठेवली व इयत्ता दहावी एस एस सी बोर्ड परिक्षेचा 97.43% टक्के निकाल लागला . या बोर्ड परिक्षेत घवघवीत असे यश संपादन केलेल्या गुणवंत […]\nराम मंदिर अनंत काळापर्यंत मानवाला प्रेरणा देईल – पंतप्रधान मोदी\nAugust 5, 2020 ज्ञानेश्वर डोईजड - संपादक\nअयोध्या – अयोध्येतील प्रस्तावित राममंदिराचा ऐतिहासिक भूमिपूजन सोहळा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला. जय श्रीरामचा नारा देऊन मोदींनी भाषणाला सुरुवात केली. ज्याप्रमाणे मावळे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे माध्यम झाले, तसे प्रत्येकाच्या सहकार्याने राम मंदिराचे निर्माण होत आहे, अशा भावना नरेंद्र मोदींनी व्यक्त केल��या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले कि, आता रामलल्लासाठी […]\nमुखेड तहसील कार्यालयात कोरोनाचा शिरकाव : अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण.. नागरिकांनी तहसीलमध्ये कामास येऊ नये …\nAugust 5, 2020 ज्ञानेश्वर डोईजड - संपादक\nमुखेड : संदीप पिल्लेवाड तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असून आज कोरोना विषाणूने मुखेड तहसील कार्यालयात शिरकाव केला आहे. तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असून तहसील कर्मचारी भयभीत झाल्याने कर्मचारी कामावर येण्याचे प्रमाण कमी आहे . त्यामुळे तहसील कार्यालयाचे कामकाज बंद असल्याने नागरिकांनी तहसील […]\nकारसेवेस जाताना आमचे जीवन रामाच्या चरनी अर्पण करुन निघालो – अशोक बच्चेवार\nAugust 5, 2020 ज्ञानेश्वर डोईजड - संपादक\nआम्ही कारसेवेस जाताना आमचे जीवन रामाच्या चरनी अर्पण करुन निघालो आणि अयोध्यातील काम फत्ते करुन परतलो प्रभु रामचंद्राच्या आर्शिवादाने सुखरुप आमच्या कुटुंबात परलो तेव्हा पासुन आमचे रक्षण प्रभुरामानेच करीत आसल्याचा भास आमच्या मनी नेहमीच आसतो म्हनुनच दुष्टाचा नाश करण्यासाठी नेहमीच आम्ही तत्पर आसतो आणि आनी नेहमीच प्रभु आमचे रक्षन करतो . पदो पदो पदी जय […]\nत्या “कॉल”वर आमदार राजेश पवारांनी दिले हे स्पष्टीकरण …\nAugust 4, 2020 ज्ञानेश्वर डोईजड - संपादक\nमाझ्या सर्व बांधवाना नमस्कार, काल पासून माझ्या विषयी चा एक फोन कॉल रेकॉर्ड करून समाजमाध्यमाद्वारे फिरवला जात आहे… गेले ४ महिने कोरोना मुळे संपूर्ण समाजजीवन अस्तव्यस्त झाले आहे . विधानसभा निवडणुकीनंतर आमदार म्हणून निवडून आल्यानंतर मी जोमाने कामाला सुरवात केली आणि याच काळातच कोरोना या जागतिक संसर्गजन्य रोगांच भारतभर संक्रमण सुरु झाल. या काळात मतदारसंघात […]\n‘५ ऑगस्ट रोजी सर्वांनी घरोघरी रोषणाई करावी, दिवे लावावे पण कोरोनाचेही भान असावे – विश्व हिंदु परिषद शहरमंत्री संजय वाघमारे\nमुखेड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्या येथे श्रीराम जन्मस्थानी भव्य मंदिराचा पायाभरणी ५ ऑगस्ट २०२० रोजी पार पडणार आहे. याच निमित्ताने ५ ऑगस्ट रोजी मुखेड तालुक्यात घरोघरी रोषणाई करुज दिवे लावून हा उत्सव साजरा करावा पण यात कोरोनाचेही भान असायला पाहिजे असे मुखेडचे विश्व हिंदू परिषद शहरमंत्री संजय वाघमारे यांनी म्हटले आहे. ‘५ […]\nजिल्ह्य��त 137 बाधितांची भर तर तिघांचा मृत्यू व 37 रुग्ण बरे\nAugust 4, 2020 ज्ञानेश्वर डोईजड - संपादक\nनांदेड दि. 4 :- जिल्ह्यात आज 4 ऑगस्ट रोजी सायं. 5.30 वाजेपर्यंतच्या अहवालानुसार 37 व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 137 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. आजच्या एकूण 729 अहवालापैकी 573 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 2 हजार 496 एवढी झाली असून यातील 1 हजार 57 एवढे बाधित बरे झाले आहेत. एकुण 1 […]\nजिल्ह्यातील वैद्यकिय सेवा परिपूर्ण करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी दक्षता घ्यावी – पालकमंत्री अशोक चव्हाण जिल्ह्यातील वैद्यकिय सेवा-सुविधांचा मंत्रालयस्तरावरुन पालकमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेतला आढावा\nAugust 4, 2020 ज्ञानेश्वर डोईजड - संपादक\nनांदेड दि. 4 :- जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची वाढणारी संख्या ही काळजी करणारी असून कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा पातळीवर सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वय साधत अधिक दक्षात घेण्याचे निर्देश राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिले. जिल्हा रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग नव्याने उपलब्ध झाला असून जिल्हा रुग्णालयाचा स्वतंत्र प्रस्ताव शासनस्तरावर दाखल करुन घेण्याच्या […]\nमसलगा येथील स्वस्त धान्य दुकानदार मोफत व स्वस्त धान्य देत नसल्याने तहसीलदार यांच्याकडे तक्रार\nAugust 4, 2020 ज्ञानेश्वर डोईजड - संपादक\nग्रामपंचायत कार्यालय मसलगा येथील स्वस्त धान्य दुकानदार मोफत व स्वस्त धान्य देत नसल्यामुळे थेट तहसिलदार साहेबांकडे आज दि. 04/08/2020 रोजी आखिल भारतीय छावा संघटना जिल्हा अध्यक्ष प्रमेश्वर पाटील जाधव, गुलाबराव पाटील जाधव जिल्हा कार्याध्यक्ष, नितिन पाटील कोकाटे संभाजी ब्रिगेड ता. अध्यक्ष कंधार, बालाजी दत्ता पाटील वडजे वाहतु आ. ता. अध्यक्ष मुखेड, पांडुरंग पाटील वडजे, अविनाश […]\nशिवशंकर स्वामी यांनी जन्मदिनी वृक्षारोपण करून जन्मदिवस कोरोना योधांना समर्पित केले\nप्रधानमंत्री आवास योजनेचे प्रपत्र ड च्या लाभार्थ्यांची आधार लिंक सुरु करा – डॉ.रणजीत काळे\nखा.प्रताप पाटील चिखलीकर यांना कोरोनाची लागण …..नांदेडात कोरोनाने पालकमंत्री,आमदार नंतर खासदारालाही सोडले नाही\nकोरोनामुळे लॉकडाऊन भोगस बि��ाणेमुळे दुबार पेरणी – पैसा संपला ,बँक काय शेतकऱ्यांना नविन कर्ज देईना..\nजिप मुख्य कार्यकारी अधिकारी समोरच ग्रामीण भागातील आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार समोर …अंबुलगा येथे दिली होती भेट\nशिवशंकर स्वामी यांनी जन्मदिनी वृक्षारोपण करून जन्मदिवस कोरोना योधांना समर्पित केले August 7, 2020\nप्रधानमंत्री आवास योजनेचे प्रपत्र ड च्या लाभार्थ्यांची आधार लिंक सुरु करा – डॉ.रणजीत काळे August 7, 2020\nखा.प्रताप पाटील चिखलीकर यांना कोरोनाची लागण …..नांदेडात कोरोनाने पालकमंत्री,आमदार नंतर खासदारालाही सोडले नाही August 7, 2020\n\"लोकभारत न्यूज\" पोर्टल द्वारा प्रसिद्ध बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक मालक सहमत असतीलच असे नाही. चुकून काही वाद निर्माण झाल्यास मुखेड न्यायालय अंतर्गत मर्यादित राहील. C-2019 CopyRight लोकभारत न्यूज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/entertainment/entertainment-news/even-theater-in-the-mall/articleshow/69778584.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article5", "date_download": "2020-08-07T21:49:00Z", "digest": "sha1:OAQXIFNMH3IIOI7SDK25LPPDKVRIS7QE", "length": 19685, "nlines": 117, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "entertainment news News : मॉलमध्येही असावं नाट्यगृह - even theater in the mall\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nपृथ्वी हाऊस हे स्थळ, वेळ दुपारी दोनची पंधरा वर्षांखालील मुलं आणि त्यांच्यामध्ये अभिनेता मकरंद देशपांडे...\nपृथ्वी हाऊस हे स्थळ, वेळ दुपारी दोनची. पंधरा वर्षांखालील मुलं आणि त्यांच्यामध्ये अभिनेता मकरंद देशपांडे. अनेक वर्षांपासून रंगभूमीची सेवा करणारा हा कलाकार त्या मुलांमध्ये लहान बनून वावरत होता. अभिनयातील बारीक गोष्टी तो त्या मुलांना शिकवण्यासाठी आला होता. कार्यशाळा संपल्यानंतर त्यांच्याशी मारलेल्या गप्पा खास 'मुंटा'च्या वाचकांसाठी...\n- मी तुम्हाला मुलांना शिकवताना बघत होतो. त्यावरून प्रश्न सुचला की, तुझ्या आणि सध्याच्या प्रचलित शिकवण्याचा पद्धतीमध्ये काय फरक आहे\nमाणूस नवनवीन कौशल्य आत्मसात करतो. कोणताही हेतू शिकत नाही. माझ्या करिअरची सुरुवात अमेटर थिएटरपासून झाली आहे. याला हौशी मंडळींचं थिएटर असं म्हणतात. पण तसं नाही. तिथं आम्ही अभिनय करायला यायचो, पण आता सगळे थेट अभिनेताच बनायला येतात. अमेटर थिएटरनंतर मी १९८५ साली पृथ्वी थिएटरला आलो. पूर्वी पर्याय कमी होते, तेच आता व्यावसायिकता वाढली आहे. तसंच कार्यशाळा मोठ्या प्रमाणात होतात आणि पुढे येण्यासाठी संधीही अनेक आहेत. पूर्वी असं नव्हतं, पण पूर्वी विद्यार्थ्यांमध्ये शिकण्याची भूक होती. आम्ही फक्त अभिनयचं नाही तर निर्मितीही करायचो. आता अभ्यास कोणीच करत नाही, कारण तेवढा वेळच नाही. मुलांवर अभ्यासाचं एवढं दडपण आहे की, त्यांच्याकडे खेळण्यासाठीही वेळ नसतो. आता लोकांकडे पैसे आहेत, म्हणून त्यांना मुलांना शिकवणं शक्य आहे. यात हुशार आणि अभ्यासू मुलंही आहेत.\n- रंगभूमीचा बराचसा प्रवास तुम्ही बघितला आहे, त्याबद्दल तुमचं मत काय\nपूर्वी प्रायोगिक नाटकं मोठ्या प्रमाणावर व्हायची. महाराष्ट्रात आजही पाहायला मिळतात, पण त्याचं प्रमाण कमी झालं आहे. आपण प्रेक्षक जमवू शकलो नाही. सध्या जी नाटकं येतात, ती चित्रपट किंवा मालिकांसारखी लिहिली जातात. त्यावर चित्रपटांचा प्रभाव दिसतो. त्या नाटकांचा दर्जा पूर्वासारखा नाही. आताच्या नाटक समीक्षकांनाही काही गोष्टींची जाण नसते. नाटकाद्वारे मनातली गोष्ट सांगितली जाते, ते साचेबद्ध नसतं. नाटक काय आहे हे कोणालाच माहीत नाही. आम्ही आर्थिक पाठबळ नसतानाही नाटक केलं आहे. तेही एक लाइट घेऊन केलंय. आता नाटक नाही होत तर ते प्रोजेक्ट्स किंवा डिझाइन असतं.\n- नवीन मंडळी या माध्यमाशी जोडली जावीत यासाठी तुम्ही काय प्रयत्न करताय आणि काय-काय करायचं राहिलं आहे\nलोकं तर खूप आहेत, पण सगळं विखुरलेलं आहे. मी नुकताच परफॉर्मिंग आर्ट सेंटरला गेलो होतो. तिकडे मला सांगण्यात आलं की, इथे कार्यशाळा होतात आणि नाटक, डान्स, संगीतही इथेच होतं. नाटकासाठी राखीव जागा का नाही असा मला प्रश्न पडला. प्रेक्षकांना गोंधळात टाकू नका. प्रत्येक कलेसाठी जेव्हा एक राखीव जागा असेल तेव्हाच दर्जेदार काम होईल. आजकाल कलाकारसुद्धा नाटकांमध्ये दिसतात. ही बाब चांगलीच आहे. पण ते नाटकामध्ये का आले असा मला प्रश्न पडला. प्रेक्षकांना गोंधळात टाकू नका. प्रत्येक कलेसाठी जेव्हा एक राखीव जागा असेल तेव्हाच दर्जेदार काम होईल. आजकाल कलाकारसुद्धा नाटकांमध्ये दिसतात. ही बाब चांगलीच आहे. पण ते नाटकामध्ये का आले असा प्रश्न पडतो. का तर ते प्रस्थापित कलाकार आहेत म्हणून की त्यांनी मेहनत केली आहे.\n- चित्र��टांसारखा नाटकांवरही राजकीय दबाव असतो का\nनक्कीच असतो. माझ्या नाटकांबाबत म्हणत असाल तर आजपर्यंत माझ्या कोणत्याही नाटकांवरून कधी वाद झाले नाहीत. एवढंच नाही तर माझ्या एका नाटकामध्ये तर मी रामाकडे हनुमानाची तक्रार केल्याचं दाखवलं आहे. 'पिता जी, प्लीज' या नाटकात दोन धर्मांवर भाष्य केलं आहे. 'जोक' या नाटकामध्ये एक माणूस नास्तिक होतो, हे दाखवलं आहे. या सगळ्यावरुन वाद होत नाहीत, कारण मी थेट मुद्द्याच्या गोष्टी दाखवतो आणि प्रामाणिकपणे काम करतो. काही नाटक किंवा चित्रपट येण्यापूर्वीच वाद का सुरू होतात कारण काहीना तो वाद हवा असतो. त्यांना एकच विचारावंसं वाटतं की, तुम्हाला नाटक किंवा चित्रपट बनवायचा आहे की, बातम्या निर्माण करायच्या आहेत कारण काहीना तो वाद हवा असतो. त्यांना एकच विचारावंसं वाटतं की, तुम्हाला नाटक किंवा चित्रपट बनवायचा आहे की, बातम्या निर्माण करायच्या आहेत मी कोणालाही चुकीचं दाखवत नाही. कारण 'क्यों चल रहा है मनुष्य, यही महान दृश्य है' या कवितेवर माझा पूर्ण विश्वास आहे. मी प्रवासाची गोष्ट सांगतो.\n- एखाद्या नाटकाचे ३००-६०० प्रयोग झालानंतरही ते नाटक रंगभूमी गाजवत असतं. चित्रपटांसारखं नाटकांमध्येसुद्धा कथेची मागणी आहे का\nनाटकाची आर्थिक समीकरणं बदलली आहेत. म्हणूनच लोक आजकाल जुन्या नाटकांचे विषय घेऊन नव्या नाटकाची निर्मिती करत आहेत. मी आतापर्यंत पन्नास नाटकं केली आहेत आणि प्रत्येक नाटकामध्ये नवीन काही तरी घडलं आहे. एवढंच नाही तर 'सर, सर सरला' या नाटकाला अठरा वर्ष पूर्ण झाली आहेत. त्याच्या प्रत्येक प्रयोगात मी काही तरी नवीन दाखवतो. नाटकाची निर्मिती करणं ही लांबलचक प्रक्रिया असते. त्यासाठी खूप वेळ लागतो. म्हणूनच सध्या जुन्या नाटकांपासून नवीन काही तरी बनवलं जात आहे. पूर्वी चांगलं लिहिलं जात होतं हे मान्य आहे, पण असंही नाही की नवीन लिहिलं जात नाही. आपण आजही तेच जुने विषय प्रेक्षकांना सांगत आहोत. आपण आपल्या आजूबाजूच्या सोशल, राजकीय आणि सांस्कृतिक जीवनाकडे दुर्लक्ष करत आहोत.\nइतर भाषांमधील नाटकांपेक्षा मराठी नाटकांना जास्त प्रतिसाद मिळतो, यामागील कारण काय\nमराठीमध्ये नवनवीन प्रयोग होत आहेत. तेच हिंदीसाठी आजही चित्रपट हे माध्यम महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे इतर भाषांमधील नाटकांसाठी नाट्यगृहच नाहीत. नवीन नाट्यगृहं उभार���, मग कसा प्रतिसाद मिळतो ते बघा. मी तर म्हणतो, मॉलमध्ये चित्रपटगृहांसोबत नाट्यगृहही असायला हवी.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\nमाझ्या बायकोला यासर्वापासून लांब ठेव; सुशांतच्या भावोजी...\n'डिप्रेशनचं कारण सांगून रियाने त्याला तीन महिने..', राज...\nअभिनेता समीर शर्माने केली आत्महत्या, राहत्या घरी घेतला ...\nसुशांतच्या निधनानंतर विकी जैनसोबत ब्रेकअप\n'83' सिनेमासाठी दिपीका पादुकोणला १४ कोटी\nव्हायरल व्हिडिओ- रिया चक्रवर्ती म्हणाली, 'मी तर गुंडांची ताई'\nबेपत्ता रिया चक्रवर्ती आली समोर; शेअर केला व्हिडिओ\nओली चिंब पूनम पांडेचा सेक्सी अवतार\nकरोनाची लस सापडत नाही म्हणू रडू लागले अनुपम खेर\nजान्हवी कपूरचा सेक्सी लूक\nसूरज पांचोलीला कशी हवीय गर्लफ्रेंड\nनागपूरअनैतिक संबंधात अडचण ठरणाऱ्या पतीची प्रियकराच्या मदतीने हत्या\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\nमुंबईदिवसभरात १० हजार ९०६ रुग्णांची करोनावर मात; ३०० दगावले\nLive: कोल्हापूरात दिवसभरात २४० करोना बाधित रुग्ण आढळले\nमुंबईरिया चक्रवर्तीची ८ तास चौकशी; कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता\nदेश'अयोध्येत मशिदीसोबत रुग्णालय उभारण्यासाठी १ महिन्याचा पगार देणार'\nदेशकेरळमध्ये भीषण विमान अपघात; दोन पायलटसह १४ जण ठार\nदेशकेरळ विमान दुर्घटना टेबलटॉप रनवेमुळे समजून घ्या दुर्घटनेचं कारण\nमुंबईएअर इंडिया विमान अपघातात महाराष्ट्रातील वैमानिकाचा मृत्यू\nमोबाइलसर्वात जास्त विकला जाणारा अँड्रॉयड फोन झाला स्वस्त; नवी किंमत पाहा\nविज्ञान-तंत्रज्ञानइंडियन ब्रँड Shinco चे ३ जबरदस्त टीव्ही लाँच, जाणून घ्या किंमत-फीचर्स\nरिलेशनशिपभावाच्या संगतीत बहिण बनू शकते एक चांगली व्यक्ती, आम्ही नाही विज्ञान म्हणतंय हे\nहेल्थनिरोगी आरोग्यासाठी वयानुसार किती वेळ झोपणे ठरेल योग्य\nकार-बाइककिआ सॉनेटपासून टाटा HBX पर्यंत, ऑगस्टमध्ये या ४ कार येताहेत\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हि��िओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/search?cx=015955889424990834868:frwpj39dz6i&cof=FORID:9&ie=UTF-8&sa=search&siteurl=/marathi.webdunia.com&q=Financial+Aid+To+Samuel%27s+Family", "date_download": "2020-08-07T21:02:52Z", "digest": "sha1:CA2XYNH4V5RBRHJE47VIXPTHBMBHIIUU", "length": 4608, "nlines": 90, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Search", "raw_content": "\nशनिवार, 8 ऑगस्ट 2020\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nअमेरिकेत प्राण्यांना कोरोनाची लागण, एका कुत्र्याचा ...\nअमेरिकेत सात वर्षीय जर्मन शेफर्ड प्रजातीच्या एका कुत्र्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ...\nअयोध्येत राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याची तयारी सुरु\nअयोध्येत राम मंदिर भूमिपूजनाचा सोहळा 5 ऑगस्टला होणार असल्याने कार्यक्रमाची तयार जोरात ...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राजगृह निवासस्थानाची तोडफोड ...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मुंबईतील दादर येथील राजगृह निवासस्थानाची तोडफोड करणाऱ्या ...\nपावसाचे पुण्यात पुन्हा एकदा जोरदार आगमन\nमहाराष्ट्रात बऱ्यापैकी मॉन्सूनला सुरवात झाली आहे. राज्याच्या बहुतांश भागात गेल्या दोन ...\nऑगस्टमध्ये तब्बल १६ दिवस बॅंक बंद राहणार\nऑगस्ट महिन्यांपासून रक्षाबंधन, गणपती अशा विविध सणांना सुरुवात होते. त्यामुळे ऑगस्टमध्ये ...\nजिओ मामी मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये दीपिका पादुकोणचा ग्लॅमरस लूक\nटक्सिडो सूटमध्ये सोनम कपूरची सुंदर शैली\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/888771", "date_download": "2020-08-07T22:11:14Z", "digest": "sha1:OVIYSC3B5MXY5W257EBMX2NH67SHORMR", "length": 3198, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"डिसेंबर २४\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"डिसेंबर २४\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१६:१६, २६ डिसेंबर २०११ ची आवृत्ती\n४६ बाइट्सची भर घातली , ८ वर्षांपूर्वी\n१४:४९, २६ डिसेंबर २०११ ची आवृत्ती (संपादन)\nMerlIwBot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने बदलले: diq:24 Kanun)\n१६:१६, २६ डिसेंबर २०११ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nनिनावी (चर्चा | योगदान)\n* [[इ.स. १९१४|१९१४]] - [[जॉन मुइर]], अमेरिकन निसर्गसंवर्धक.\n* [[इ.स. १९८०|१९८०]] - [[कार्ल डॉनित्झ]], जर्मन दर्यासारंग आणि [[नाझी जर्मनी]]चा शेवटचा नेता.\n* [[इ.स. १८६३|१८६३]] - [[ए‍म.जी. रामचंद्रन|एम.जी. रामचन्द्रन]], [[:वर्ग:तमिळनाडूचे मुख्यमंत्री|तमिळनाडूचा मुख्यमंत्री]].\n* [[इ.स. १९९०|१९९०]] - [[थॉर्ब्यॉन एग्नर]], [[:वर्ग:नॉर्वेजियन लेखक|नॉर्वेजियन लेखक]].\n* [[इ.स. १९९९|१९९९]] - [[होआव बॅप्तिस्ता दि ऑलिव्हियेरा फिग्वेरेदो]], [[:वर्ग:ब्राझिलचे राष्ट्राध्यक्ष|ब्राझिलचा राष्ट्राध्यक्ष]].\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.my-ip-is.com/54.158.150.178", "date_download": "2020-08-07T21:35:58Z", "digest": "sha1:SEBY5XNKSFNZZMUQMTJTQ55XLX6EQ6E6", "length": 7064, "nlines": 46, "source_domain": "mr.my-ip-is.com", "title": "माझे आयपी काय आहे, मायप वर आपला पत्ता IPv4 IPv6 दशांश. 54.158.150.178", "raw_content": "\nआयएसपी यादी IPV6 अनुकूलन स्पीड टेस्ट रोमन अंकांमध्ये तुमचा आयपी IPv4 आणि IPv6 पीएचपी सबनेट कॅल्क्युलेटर भौगोलिक स्थान\nव्हीपीएन काय आहेVLAN काय आहेसोशल इंजिनियरिंग अटॅक टाळण्यासाठी 8 मार्गएंटरप्राइज वायरलेस नेटवर्क सुरक्षित करण्यासाठी व्हीपीएन वापरणेलिंकिज़ डब्ल्यूआरटीएक्सएनएक्सजी वायरलेस जी ब्रॉडबँड राउटर सुरक्षित करणे\nया आयपी पत्त्याची पूर्वी शोध घेण्यात आली आहे:\nआपला आयपी पांढर्या सूचीत घेण्यासाठी फक्त तांत्रिक व्यक्ती किंवा मुलीसह सामायिक करा. आपल्या आयपी सामायिक करण्यासाठी फक्त बटनांपैकी एकावर क्लिक करा.\nLOC अॅशबर्न युनायटेड स्टेट्स\nआरईजीः व्हर्जिनिया अमेरिका / न्यू_यॉर्क\nजीपीएस अक्षांश निर्देशित करते: 39.0438 (39 ° 2 '37.68 \") रेखांश: -एक्सNUMएक्स (-77.4874 ° 77' 29\").\nवापरलेले उपकरण एक आहे नावासह , (चालू), वर चालत आहे. वापरलेला ब्राउझर आहे आवृत्ती by .\nमाझे आईपी काय आहे\nमायप वर आईपी आयपी तुमचा पत्ता IPv4 IPv6 दशांश\nमाझे आयपी ipxXX काय आहे\nआपला आयपी पत्ता 54.158.150.178 आहे. माय-ip-is.com शोधण्याकरिता सुलभ असू शकते आयपी पत्तेशोधण्यासाठी, भौगोलिक स्थान आयपी अॅड्रेस, प्रॉक्सी तपासणी, ईमेल ट्रेसिंग आणि ब्लॅकलिस्ट चेक. नवीनः आमच्याबरोबर इंटरनेटची स्पीड तपासा स्पीड टेस्ट.\nरोमन अंकांमध्ये आपली आयपी जाणून घेऊ इच्छिता आपली तपासणी करा रोमन अंक IP.\nमाझे आईपी काय आहे in रोमन अंक.\nआयपी पत्ता काय आहे\nइंटरनेट प्रोटोकॉल अॅड्रेस (किंवा आयपी ऍड्रेस / मायिप) हा एक अद्वितीय पत्ता आहे जो स्वतःला ओळखण्यासाठी आणि आयपी नेटवर्कमधील इतर डिव्हाइसेससह संप्रेषण करण्यासाठी वैयक्तिक संगणक, टॅब्लेट आणि स्मार्टफोन सारख्या डिव्हाइसेसचे संगणन करतो. आयपी नेटवर्कशी कनेक्ट केलेले कोणतेही डिव्हाइस नेटवर्कमध्ये एक अनन्य आयपी पत्ता असणे आवश्यक आहे. एखादे IP पत्ता रस्त्याच्या पत्त्याशी किंवा टेलिफोन नंबरशी संबंधित आहे ज्याचा वापर एखाद्या विशिष्ट घटकास ओळखण्यासाठी केला जातो. आज आयपी पत्त्यांच्या दोन आवृत्त्या आहेत, तथापि आपला संगणक नेहमी इंटरनेटशी संप्रेषण करण्यासाठी एक पत्ता वापरत आहे. त्यांना IPV4 आणि IPV6 (आयपी आवृत्ती 4 आणि आयपी आवृत्ती 6).\nआयपी चिकन - काय आहे मायिप पत्ता माझे आयपी: 54.158.150.178 आहे. आपला आयपी शोधा.\nमाय-आईपी / माझे आईपी आणि मायिप, मायिप अनुकरणीय आहेत.\nया आयपी - 54.158.150.178 बद्दल भौगोलिक स्थान माहिती\nLOC: अॅशबर्न युनायटेड स्टेट्स\nआरईजीः व्हर्जिनिया अमेरिका / न्यू_यॉर्क\nमाझे काय आहे आयपी पत्ता माझे आयपी हे आहे: 54.158.150.178 आपले आयपी तपासा.\nमाय-ip-is.com ही एक सेवा आहे जी आपला IP पत्ता आणि काही अधिक माहिती प्रदान करते.\nआयपी पत्त्यांवर अधिक जाणून घ्या माझे आईपी आहे विकीपीडियावर. अधिक DNS साधने वर आढळू शकते MXcorrect.com\nमाझे आईपी सर्व भाषांमध्ये उपलब्ध आहे पहा मायइप मुख्यपृष्ठ भाषा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8", "date_download": "2020-08-07T22:00:02Z", "digest": "sha1:X56VE3YUNBAGF2NWAESINKVNDW3JUJPH", "length": 9237, "nlines": 105, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "भाषाशास्त्राचा इतिहास - विकिपीडिया", "raw_content": "\nभाषाविषयक नियमांची निश्चित व पद्धतशीर मांडणी आणि अभ्यास संस्कृत भाषेच्या संदर्भात अगदी प्राचीन काळापासून दिसून येतो. संस्कृत भाषेतील भाषेच्या नियमांची त्याच्या व्याकरणाची चर्चा प्राचीन संस्कृत ग्रंथातून दिसते. मराठी भाषेत भाषा-विचाराचा प्रारंभ एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून दिसून येतो. पाश्चात्त्य जगतात मानववंशशास्त्रज्ञांच्या प्रेरणेतून भाषा विज्ञानाचा अभ्यास अमेरिकेत प्रथम सुरु झाला. मानववंश आणि भाषाविज्ञान यांच्या अभ्यासातून मानवी संस्कृतीचे निष्कर्ष काढण्यासाठी भाषाविज्ञानाचा उपयोग करण्याचा प्रयत्न सुरु झाला. समाजाची संस्कृती समजून घ्यायची असेल तर समाजाच्या रुढी परंपरा चालीरिती धर्म धर्मसंस्था याबरोबर भाषा भाषांची लिपी स्वनीम व्यवस्था,भाषेचे स्वरुप, भाषेतील शब्दसंख्या, भाषेची नियमव्यवस्था, हे घटक संस्कृती अभ्यासण्यासाठी जसे उपयोगाचे आहेत तसेच भाषेचे विविध घ���कही मानवाचा मनोव्यापार, समाज आणि त्याची संस्कृती अभ्यासण्यासाठी आवश्यक आहे, असे अभ्यासकांच्या लक्षात आल्यामुळे भाषाशास्त्राचा शास्त्रीय दृष्टीन अभ्यास सुरु झाला.\nभाषाशास्त्र [विशिष्ट अर्थ पहा]\nसर्जनशील भाषाशास्त्र · उच्चारशास्त्र\nपदरचनाशास्त्र · वाक्यरचना · शब्दसंग्रह सय (भाषाशास्त्र)\nशब्दार्थशास्त्र · सापेक्ष अर्थच्छटाशास्त्र\nतौलनिक भाषाशास्त्र · व्युत्पत्ती\nऐतिहासिक भाषाशास्त्र · उच्चारशास्त्र\nजाणीव भाषाशास्त्र [मराठी शब्द सुचवा]\nभाषाशास्त्रातील न सुटलेले प्रश्न\nपुराभिलेखशास्त्र • नाणकशास्त्र • ननाणेशास्त्र • वस्तुसंग्रहालयशास्त्र • भारतविद्या • हस्तलिखितशास्त्र • शिलालेखशास्त्र • कालगणनाशास्त्र • पुरातत्त्वशास्त्र • सागरी पुरातत्त्वशास्त्र • मानववंशशास्त्र • भूगर्भशास्त्र • मूर्तिशास्त्र • शिल्पशास्त्र • स्थापत्यशास्त्र, • कालगणनाशास्त्र • पुराणवस्तूसंशोधन • उत्खननशास्त्र\nतात्विकभाषाशास्त्र • वर्णनात्मक भाषाशास्त्र • उपयोजित भाषाशास्त्र • भाषाशास्त्र\nसमाजशास्त्र • अर्थशास्त्र • राज्यशास्त्र • प्रशासनशास्त्र\nसंगीतशास्त्र • नाट्यशास्त्र •\nविशिष्ट किंवा नवी शब्दसंज्ञा\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ जानेवारी २०१२ रोजी २०:२१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-centre-offers-847000-tn-pulses-buffer-stock-check-prices-maharashtra-26051?tid=121", "date_download": "2020-08-07T21:01:13Z", "digest": "sha1:DLP3CSVCTVCQN7ZXX3JACGPWXNDNMPJK", "length": 18116, "nlines": 162, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi Centre offers 847,000 tn pulses from buffer stock to check prices Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकेंद्र सरकार कडधान्याचा पुरवठा करणार; डाळींच्या दरांवर नियंत्रणासाठी निर्णय\nकेंद्र सरकार कडधान्याचा पुरवठा करणार; डाळींच्या दरांवर नियंत्रणासाठी निर्णय\nशुक्रवार, 20 डिसेंबर 2019\nनवी दिल्ली: खरिप हंगामात कडधान्याचे उत्पादन घटल्याने बाजारात डाळींचे दर वाढले आहेत. दर नियंत्रणासाठी किंमत स्थिरीकरण योजनेतून केंद्र सरकारने राज्यांना बफर स्टॉकमधील ८ लाख ४७ हजार टन कडधान्य पुरवठ्याची तयारी दर्शविली आहे, अशी माहिती केंद्रीय ग्राहक कल्याण मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनातून मिळाली. सरकार बाजारातील सरासरी दरावर कडधान्य देणार आहे.\nनवी दिल्ली: खरिप हंगामात कडधान्याचे उत्पादन घटल्याने बाजारात डाळींचे दर वाढले आहेत. दर नियंत्रणासाठी किंमत स्थिरीकरण योजनेतून केंद्र सरकारने राज्यांना बफर स्टॉकमधील ८ लाख ४७ हजार टन कडधान्य पुरवठ्याची तयारी दर्शविली आहे, अशी माहिती केंद्रीय ग्राहक कल्याण मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनातून मिळाली. सरकार बाजारातील सरासरी दरावर कडधान्य देणार आहे.\nखरिप हंगामात उशिरा दाखल झालेल्या मॉन्सूनमुळे कडधान्य पेरणीला उशीर झाल्याने त्याचा परिणाम उत्पादनावर झाला आहे. तसेच पीक काढणीच्या काळात अतिवृष्टी आणि पुरामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. मूग आणि उडिद पिकांना याचा मोठा फटका बसला. त्यामुळे बाजारात हरभऱ्याच्या दरातही वाढ झाली आहे.\nमागील वर्षी खरिपात ८६ लाख टन कडधान्य उत्पादन झाले होते. त्यातुलनेत यंदा ८२ लाख टन उत्पादन झाले आहे. खरिपातील घटलेल्या उत्पादनाचा परिणाम रब्बीतील कडधान्याच्या दरावर झाला आहे. बाजारात दर वाढले असून, केंद्र सरकार दर नियंत्रणासाठी हालचाली करत आहे. केंद्र सरकारने २०१८-१९ मध्ये कडधान्याचा १४ लाख टन बफर स्टॉक केला होता. त्यापैकी ८ लाख ४७ हजार टन राज्यांना वाढते दर नियंत्रणासाठी केंद्राने देण्याचा निर्णय घेतला आहे.\nसध्या अकोला बाजारात तुरीचे दर प्रतिक्विंटल ७०० हजार रुपये आहेत. हे दर मागील वर्षी याच काळात असलेल्या दरापेक्षा ४०० ते ५०० रुपयाने अधिक आहेत. मागील वर्षी या काळात उडदाला ४ हजार ५०० रुपये दर होता. यंदा मात्र दर ६ हजार ७०० रुपयांवर पोचला आहे.\nव्यापारी म्हणतात उत्पादनात१५ लाख टनाने घट\nसरकारने जाहीर केलेल्या आकड्यांनुसार खरिप कडधान्य उत्पाद���ात केवळ ४ लाख टनाने घट झाली आहे. मात्र बाजारातील जाणकारांच्या मते, सरकारने उत्पादनाचा अंदाज जाहीर केलेला अंदाज हा मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीच्या आधी जाहीर केलेला आहे. खरिपातील कडधान्य उत्पादनात जवळपास १५ लाख टनाने घट झाली आहे. उडिद उत्पादनात १० लाख टनाने तर मूग उत्पादनात ३ ते ५ लाख टनाने घट झाली आहे.\n`उडिद वगळता कडधान्य देऊ नये`\nउडिद वगळता इतर कडधान्यांचे दर हे हमीभावापेक्षा कमी आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने उडिद वगळता इतर कडधान्यांचा बफर स्टॉकमधून पुरवठा करू नये, अशी मागणी भारतीय कडधान्य आणि धान्य असोसिएशनने केली आहे. ‘‘सध्या बाजारात केवळ उडिदाचेच दर हमीभावापेक्षा अधिक आहेत. त्यामुळे केंद्राने केवळ उडदाचा बफर स्टॉकमधून पुरवठा केला असता, तर या निर्णयाचे स्वागत केले असते. मात्र, इतर कडधान्यांचे दर हे हमीभावापेक्षा कमी आहेत,’’ असे असोसिएशनचे अध्यक्ष जितू भेडा यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.\nकडधान्य सरकार ग्राहक कल्याण मंत्रालय मंत्रालय अतिवृष्टी मूग अकोला व्यापार मध्य प्रदेश महाराष्ट्र हमीभाव भारत\nनाशिक जिल्ह्यात धरणांच्या पाणलोट क्षेत्रात...\nनाशिक : जिल्ह्यात मोठे ७, तर मध्यम १७ असे एकूण २३ प्रकल्प आहेत.\nजालना जिल्ह्यातील दोन मंडळांत जोरदार पाऊस\nऔरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात गुरुवारी (ता.\nपावसाळी वातावरणामध्ये येणाऱ्या अडचणींवरील...\nसध्या द्राक्ष लागवडीखालील सर्वच भागात बऱ्यापैकी पाऊस झाला.\nबळीराजा चेतना अभियान बंद करण्याचा निर्णय\nमुंबई : विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यात बळीराजा चेतना योजनेला अपयश आले\nबार्शीतील ४३ हजार शेतकरी दुष्काळ निधीपासून वंचितच\nमहागाई नियंत्रणासाठी रेपो दर 'जैसे थे' मुंबई: भारतीय रिझर्व्ह बँकेने आपले ऑगस्ट आणि...\nदेशभरात ‘नाफेड’कडून ८६ हजार टन कांदा...नाशिक: केंद्र सरकारच्या भाव स्थिरीकरण निधी...\nकृषी सुधारणांचा वेळोवेळी आढावा घ्याः ‘...नवी दिल्लीः केंद्र सरकार ‘पीएम-किसान’...\nकाश्‍मिरी केशरला भौगोलिक मानांकनजम्मू: काश्‍मिरमध्ये उत्पादीत होणाऱ्या केशरला...\nदेशात खरिपाचा ६५ टक्के पेरा आटोपलानवी दिल्लीः देशात खरिपाखालील सरासरी क्षेत्र १...\n‘स्ट्रॉबेरी‘ला बाजारपेठ विस्ताराची गरजस्ट्रॉबेरी उत्पादक पट्यात पॅकहाउस आणि शीतकरण...\nभारतातून यंदा दशकातील विक्रमी साखर...कोल्हापूर: लॉकडाउनच्या संकटानंतरही साखर...\nसांगली बाजारसमितीत हळद विक्रीत पाच लाख...सांगली ः सांगली बाजार समिती हळदीच्या...\nशेतीमाल निर्यातीला चीन वादाचा फटका नाहीपुणे : महाराष्ट्रातून चीनला होणारी शेतीमालाची...\nबिगर बासमती तांदळाच्या निर्यातवाढीसाठी...पुणे: तांदळाच्या जागतिक बाजारपेठेतील स्पर्धेत...\nहिंगोलीत ई-नामअंतर्गत ६२२ क्विंटल हळद...हिंगोली ः हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...\nब्राझीलच्या साखरेमुळे दर घसरलेकोल्हापूर : गेल्या हंगामाच्या तुलनेत यंदा...\nसाखर दरात सुधारणा कोल्हापूर ः देशात सुरू झालेली अनलॉकची प्रक्रिया व...\nपुणे बाजार समितीचा पॅटर्न राज्यभर चर्चेतपुणे बाजार समितीमध्ये गेल्या काही वर्षांत अनेक...\nआगामी हंगामावर शिल्लक साखरेचा दबाव कोल्हापूर: कोरोनामुळे यंदा देशात साखरेची विक्री...\nसाखर निर्यात अनुदानाचे साडेसात हजार...कोल्हापूर: गेल्या दोन वर्षात देशातील कारखान्यांनी...\nदेशातील साखर उद्योगही येईल पूर्वपदावर;...कोल्हापूर : कोविडच्या संकटामुळे ठप्प झालेली...\nसाखर उत्पादनात उत्तर प्रदेशची झेपकोल्हापूर: यंदा उत्तर प्रदेशने साखर उत्पादनात...\nब्राझीलचे साखर उत्पादन भारताला अडचणी कोल्हापूर : यंदा ब्राझीलने इथेनॉलऐवजी साखर...\nसाखर विक्रीची मुदत १० जूनपर्यंत वाढवा...कोल्हापूर : इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (इस्मा)...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/marathi-news-petrol-diesel-prise-hike-3400", "date_download": "2020-08-07T21:37:00Z", "digest": "sha1:RUJZITUIZLHFPIRJRSHGL44GJSZZK5EV", "length": 7960, "nlines": 133, "source_domain": "www.saamtv.com", "title": "पेट्रोल-डिझेल दराचा पुन्हा भडका उडाला | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपेट्रोल-डिझेल दराचा पुन्हा भडका उडाला\nपेट्रोल-डिझेल दराचा पुन्हा भडका उडाला\nपेट्रोल-डिझेल दराचा पु���्हा भडका उडाला\nरविवार, 7 ऑक्टोबर 2018\n4-5 रुपयांच्या दिलास्यानंतरही पेट्रोल आणि डिझेलचा भडका सुरूच\nVideo of 4-5 रुपयांच्या दिलास्यानंतरही पेट्रोल आणि डिझेलचा भडका सुरूच\nइंधन दरकपातीच्या सरकारच्या घोषणेला 48 तास होत नाही तोच, पेट्रोल-डिझेल दराचा पुन्हा भडका उडाला आहे.\nआज पेट्रोल 14 तर डिझेल 31 पैशांनी भडकले आहे. आज मुंबईत पेट्रोल 87.29 रुपयांवर पोहोचलं असून.\nप्रतिलिटर डिझेलसाठी 77.06 रुपये मोजावे लागत आहेत. गेल्या दोन दिवसात पेट्रोल 32 पैशांनी भडकले आहे. राज्यासह देशभरात दररोज इंधनाचे दर वाढतायत.\nइंधन दरकपातीच्या सरकारच्या घोषणेला 48 तास होत नाही तोच, पेट्रोल-डिझेल दराचा पुन्हा भडका उडाला आहे.\nआज पेट्रोल 14 तर डिझेल 31 पैशांनी भडकले आहे. आज मुंबईत पेट्रोल 87.29 रुपयांवर पोहोचलं असून.\nप्रतिलिटर डिझेलसाठी 77.06 रुपये मोजावे लागत आहेत. गेल्या दोन दिवसात पेट्रोल 32 पैशांनी भडकले आहे. राज्यासह देशभरात दररोज इंधनाचे दर वाढतायत.\nऑगस्ट महिन्यापासून सातत्याने ही दरवाढ सुरुच आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली आहे. सातत्याने घसरणारा रुपया आणि आंतराष्ट्रीय बाजारपेठेत कच्चे तेल महाग झाल्याचा परिणाम इंधन दरांवर दिसून येतो आहे. आंतरराष्ट्रीय तेल बाजारात दररोज कच्च्या तेलाचे दर वाढत असल्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये सातत्याने वाढ होत आहे.\nभारताच्या सामरिक सामर्थ्याला राफेलचं कवच, वाचा राफेलचं काम कसं आहे\nउंच आकाशातून रुबाबात भारतात येणारी ही राफेलची विमानं बघून प्रत्येक भारतीयाचा उर...\nपेट्रोल डिझेलसह आता भाजीपालाही महाग होणार\nडिझेल दरवाढीमुळे गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि परिसरातील किरकोळ बाजारात...\nवाचा | काय आहे पेट्रोल-डिझेलचा भाव\nराजधानी दिल्लीत सोमवारी पेट्रोलच्या दरात पाच पैसे वाढ झाली असून पेट्रोलचा दर...\nनक्की वाचा | अभिनेता अक्षय कुमारला काय म्हणाले जितेंद्र आव्हाड\nआव्हाड यांनी आजच्या ट्विटमधून अक्षयकुमारला लक्ष्य केलं आहे. २०११ साली...\nनक्की वाचा| इतिहासात पहिल्यांदाच पेट्रोलपेक्षा डिझेल महाग\nमुंबई : आज डिझेल सरासरी ४५ ते ५० पैशांनी महागले आहे. तर पेट्रोलच्या भावात मात्र...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/bjp-against-shivsena-in-mlc-election/articleshow/64264806.cms", "date_download": "2020-08-07T21:55:41Z", "digest": "sha1:QZNQHFKTC4PWKFGCYQZBARNYHV3B4EXX", "length": 16816, "nlines": 121, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nपालघरमध्ये शिवसेनेने उमेदवार उभा केल्यामुळे भाजपने अखेरच्या क्षणी नाशिक व कोकण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागेवर राष्ट्रवादीच्या उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला.\nम. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई\nस्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या सहा जागांसाठी सोमवारी मतदान झाले. मात्र पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विधान परिषदेच्या निवडणुकीत झालेली युती नाशिक व कोकणात तुटली. पालघरमध्ये शिवसेनेने उमेदवार उभा केल्यामुळे भाजपने अखेरच्या क्षणी नाशिक व कोकण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागेवर राष्ट्रवादीच्या उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला. काँग्रेस व शिवसेना या पक्षांना त्यांच्या मित्रपक्षांनी अखेरच्या क्षणी वाऱ्यावर सोडल्यामुळे युती व आघाडीची गणिते बदलली. त्यामुळे सहा जागांपैकी पाच जागा भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडून येतील, असे बोलले जाते. मतमोजणी गुरुवारी, २४ मे रोजी होणार आहे.\nरायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक, उस्मानाबाद-लातूर-बीड, परभणी-हिंगोली, अमरावती आणि चंद्रपूर या स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या सहा जागांसाठी सोमवारी मतदान झाले. उस्मानाबाद-लातूर-बीड या मतदारसंघातील लढतीत भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस असा संघर्ष रंगलेला असताना कोकण व नाशिक या दोन विधान परिषदेच्या निवडणुकीत मात्र भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस अशी युती झाल्याचे चित्र दिसले. पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेने उमेदवार उभा केलेला आहे. हा उमेदवार मागे घ्यावा, यासाठी भाजपकडून वारंवार शिवसेनेच्या नेतृत्वाला विनंती करण्यात आली. मात्र शिवसेनेच्या नेतृत्वाने माघार न घेतल्यामुळे भाजपने विधान परिषदेच्या निवडणुकीत त्याचे उट्टे काढण्याची रणनीती अखेरच्या क्षणी आखली.\nकोकण व नाशिक या जागा शिवसेनेसाठी प्रतिष्���ेच्या बनलेल्या आहेत. सिंधुदुर्ग-रत्नागिरी-रायगडमधून राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांचे चिरंजीव अनिकेत तटकरे आणि शिवसेनेचे राजीव साबळे यांच्यात लढत आहे. खासदार नारायण राणे यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे भाजपची मते शिवसेनेसाठी महत्त्वाची होती. मात्र पालघरमध्ये शिवसेनेने आपला हट्ट न सोडल्यामुळे भाजपला हे पाऊल उचलावे लागले, असे भाजपच्या नेत्याने सांगितले. त्यामुळे कोकणात राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून येईल, असे दिसते. नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषदेच्या मतदारसंघात शिवसेनेचे नरेंद्र दराडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवाजी सहाणे यांच्यात लढत आहे. परंतु भाजपने नाशिकमध्ये राष्ट्रवादीचे सहाणे यांना पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे शिवसेनेची कोंडी झाली आहे. नाशिकमध्ये भाजपची मते शिवसेनेसाठी निर्णायक होती.\nकोकण व नाशिक येथे राष्ट्रवादी व भाजप युती झालेली असताना उस्मानाबाद-लातूर-बीड मतदारसंघात भाजपचे सुरेश धस आणि राष्ट्रवादीने पाठिंबा दिलेले अशोक जगदाळे यांच्यात जोरदार लढत झाली आहे. ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची प्रतिष्ठा येथे पणाला लागली आहे.\nवर्धा-चंद्रपूर-गडचिरोली मतदारसंघामधून काँग्रेसचे इंद्रकुमार सराफ आणि भाजपचे रामदास अंबटकर हे आमने-सामने आहेत. परभणी-हिंगोलीत शिवसेनेचे विप्लव बजोरीया आणि काँग्रेसचे सुरेश देशमुख यांच्यात लढत झाली आहे. अमरावतीमध्ये भाजपचे प्रवीण पोटे आणि काँग्रेसचे अनिल मधोगरीया यांच्यात सरळ लढत झाली आहे. वर्धा व अमरावती या जागा भाजपला मिळण्याची शक्यता आहे. तेथे राष्ट्रवादी काँग्रेसची भाजपला मदत झाली आहे.\n- पालघरमध्ये माघार न घेतल्याने उट्टे काढण्याची रणनीती\n- सहापैकी पाच जागा भाजप-राष्ट्रवादीला मिळण्याची शक्यता\n- गुरुवारी होणाऱ्या मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\n‘चला हवा येऊ द्या’विरोधात संताप...\nAaditya Thackeray: 'पावसात बाहेर पडण्यासारखी मुंबई ठेवल...\nAaditya Thackeray: आदित्य ठाकरे धमकी देत आहेत का\nAaditya Thackeray आदित्य ठाकरे यांनी मौन सोडले; सुशांतच...\nलोकलमधून पडून तरुणाचा मृत्यू महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nसुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी रिया चक्रवर्तीला अटक होणार\n'संयुक्त राष्ट्रा'च्या गाडीतील आक्षेपार्ह सेक्स व्हिडिओ व्हायरल\nहरयाणा: सेक्स रॅकेट उघडकीस\nमार्क्ससाठी सेक्स घोटाळा: विरोधकांची CBI चौकशीची मागणी\nऔरंगाबादमध्ये जीवाची बाजी लावून तरुणांनी वाचवले बुडणाऱ्या तरुणाचे प्राण\nराफेल विमाने भारतात दाखल, नौदलाकडून स्वागत\nमुंबईदिवसभरात १० हजार ९०६ रुग्णांची करोनावर मात; ३०० दगावले\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\nनागपूरनागपुरातील करोनाचा 'हा' आकडा चिंता वाढवणारा\nदेशकुठल्याही स्थितीसाठी सज्ज राहा, लष्कर प्रमुखांचे आदेश\nनागपूरअनैतिक संबंधात अडचण ठरणाऱ्या पतीची प्रियकराच्या मदतीने हत्या\nदेशचीनमधून बाहेर पडणाऱ्या विदेशी कंपन्यांना गुजरातचे रेड कार्पेट\nमुंबईरिया चक्रवर्तीची ८ तास चौकशी; कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता\nLive: कोल्हापूरात दिवसभरात २४० करोना बाधित रुग्ण आढळले\nकोल्हापूरब्रह्मनाळमध्ये नवी बोट पोहचताच परत मागितली; मंत्र्याने केला फोन\nविज्ञान-तंत्रज्ञानइंडियन ब्रँड Shinco चे ३ जबरदस्त टीव्ही लाँच, जाणून घ्या किंमत-फीचर्स\nआजचं भविष्यमकर : स्वतःच्या आनंदात रममाण व्हाल; वाचा, आजचे राशीभविष्य\nहेल्थनिरोगी आरोग्यासाठी वयानुसार किती वेळ झोपणे ठरेल योग्य\nमोबाइलसर्वात जास्त विकला जाणारा अँड्रॉयड फोन झाला स्वस्त; नवी किंमत पाहा\nरिलेशनशिपभावाच्या संगतीत बहिण बनू शकते एक चांगली व्यक्ती, आम्ही नाही विज्ञान म्हणतंय हे\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.mort-sure.com/blog/difference-between-afghanistan-and-pakistan/", "date_download": "2020-08-07T21:09:42Z", "digest": "sha1:TTC4DPPTWI4TUFIODYN6P2EX2RKP2FHH", "length": 13620, "nlines": 31, "source_domain": "mr.mort-sure.com", "title": "अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील फरक", "raw_content": "\nअफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील फरक\nवर पोस्ट केले ३०-०१-२०२०\nशेजारी देश म्हणून अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील फरकाकडे फारसा विच���र केला पाहिजे. दोन्ही मुस्लिम देश आहेत. अफगाणिस्तान हा दक्षिण-मध्य आशियातील डोंगराळ देश आहे. याची सीमा पाकिस्तान, इराण, तुर्कमेनिस्तान, उझबेकिस्तान आणि चीनच्या सीमेवर आहे. देशात सुमारे 251,772 चौरस मैलांचे क्षेत्रफळ व्यापलेले आहे. दुसरीकडे पाकिस्तान हा दक्षिण आशियातील एक देश आहे. हे सुमारे 307,374 चौरस मैलांचे क्षेत्रफळ व्यापलेले आहे. हे अफगाणिस्तान, इराण, भारत आणि चीनच्या सीमेवर आहे. अरबी समुद्र आणि ओमानच्या आखातीच्या किनारपट्टीवर पाकिस्तानचे वैशिष्ट्य आहे.\nअफगाणिस्तान हा लँड लॉक केलेला देश आहे. इस्लामी रिपब्लिक ऑफ अफगाणिस्तान हे या देशाचे अधिकृत नाव आहे. अफगाणिस्तानची राजधानी काबूल आहे. १ 19 १. मध्ये अफगाणिस्तानला स्वातंत्र्य मिळाले. त्यावेळी रावळपिंडीच्या करारावर स्वाक्षरी झाली. अफगाणिस्तानातील सध्याचे सरकार एक अध्यक्षीय प्रजासत्ताक आहे आणि विद्यमान अध्यक्ष अश्रफ घनी आहेत (२०१ est अंदाजे) अफगाणिस्तानात इस्लाम धर्म आहे (80०% सुन्नी मुस्लिम, १%% शिया मुस्लिम आणि १% इतर). १ 1980 .० च्या दशकाच्या मध्यापर्यंत मुस्लिम समुदायाव्यतिरिक्त हिंदू आणि शीख देखील देशातील विविध शहरांमध्ये वास्तव्य करीत होते. अफगाणिस्तानात एक ज्यू समुदायही अल्पसंख्याक होता जो नंतर इस्त्राईलला स्थलांतरित झाला. अफगाणिस्तानाच्या अधिकृत भाषा पश्तो आणि दारी आहेत. 20 व्या शतकाच्या सुरूवातीपासूनच अफगाण ध्वज इतर कोणत्याही देशाच्या ध्वजापेक्षा जास्त बदलला आहे. वर्तमान ध्वज हा 2004 मध्ये तयार करण्यात आला होता. यात काळ्या, लाल आणि हिरव्या रंगात तीन पट्ट्या आहेत. मध्यभागी प्रतीक म्हणजे मशिद असलेले आणि त्याचे मिहराब मकाकडे असलेले शास्त्रीय अफगाण चिन्ह.\nअफगाणिस्तानातील हवामान कोरडे उन्हाळा आणि तीव्र हिवाळ्याद्वारे दर्शविले जाते. अफगाणिस्तानात हिवाळा खूप थंड आहे. अफगाणिस्तानची अर्थव्यवस्था द्राक्षे, जर्दाळू, डाळिंब, खरबूज आणि इतर अनेक कोरड्या फळांच्या उत्पादनाने प्रेरित आहे. रग विणकाम उद्योग बर्‍यापैकी वाढला आहे आणि म्हणूनच अफगाण रग अतिशय लोकप्रिय असल्याचे म्हटले जाते. २०० Kabul साली काबुल बँक, अझीझी बँक आणि अफगाणिस्तान आंतरराष्ट्रीय बँकेसह सोळा नवीन बँका उघडल्या. अफगाणी (एएफएन) हे अफगाणिस्तानमध्ये वापरलेले चलन आहे. अफगाणिस्तानमध्ये काबुल मेडिकल युनिव्हर्सिट��� या लोकप्रिय वैद्यकीय विद्यापीठांपैकी एक आहे.\nअफगाणिस्तान त्यांच्या संस्कृती, धर्म आणि वंशपरंपरेबद्दल अभिमान दाखवतो. बुजकाशी हा देशातील एक राष्ट्रीय खेळ आहे. हे पोलोसारखेच आहे. शास्त्रीय पर्शियन कवितेसाठी अफगाणिस्तान स्थान आहे.\nपाकिस्तानला किनारपट्टी लाभली आहे. पाकिस्तानचे अधिकृत नाव इस्लामिक रिपब्लीक ऑफ पाकिस्तान असे आहे. पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद आहे. १ 1947 in in मध्ये पाकिस्तानने ब्रिटीश साम्राज्यापासून स्वातंत्र्य मिळवले. हा देश एक संसदीय प्रजासत्ताक गणराज्य आहे. सध्याचे राष्ट्रपती ममनून हुसेन आहेत (२०१ est रोजी.) इस्लाम हा पाकिस्तान देशात मुख्य धर्म आहे. पाकिस्तानच्या अधिकृत भाषा इंग्रजी आणि उर्दू आहेत. पाकिस्तानच्या ध्वजावर पांढरा तारा आणि गडद हिरव्या शेतावर चंद्रकोर आहे, ज्याला उभ्या दिशेला उभ्या पांढर्‍या पट्ट्या आहेत. हे 1947 मध्ये तयार केले गेले.\nपाकिस्तानमधील हवामान उष्णकटिबंधीय आणि समशीतोष्ण दोन्ही आहे. वर्षाकाठी पाऊस बदलतो. अर्ध-औद्योगिक अर्थव्यवस्था पाकिस्तानचे वैशिष्ट्य आहे. पाकिस्तानच्या आर्थिक वाढीसाठी इस्लामाबाद स्टॉक एक्सचेंजचे मोठे योगदान आहे. पाकिस्तानात वापरलेले चलन हे पाकिस्तानी रुपया (पीकेआर) आहे. पाकिस्तान दर्जेदार शैक्षणिक संस्थांसाठी ओळखला जातो. देशात सध्या (2010 पर्यंत) 3193 तांत्रिक आणि व्यावसायिक संस्था आहेत.\nकांस्य काळातील सिंधू संस्कृतीसह अनेक प्राचीन संस्कृतींचे पाकिस्तान होते. पाकिस्तानमध्ये वैदिक, पर्शियन, टर्को-मंगोल, इस्लामिक आणि शीख संस्कृती मोठ्या प्रमाणात प्रचलित आहेत. पाकिस्तान ही संस्कृती आणि कला यांचे स्थान आहे. पाकिस्तानी संगीताची वैशिष्ट्ये विविध आहेत. कव्वाली आणि गझल गायन देशात खूप लोकप्रिय आहे.\nअफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये काय फरक आहे\nदोन्ही देशांमध्ये काही समानता आहेत. दोन्ही मुस्लिम देश आहेत. दोन्ही देशांमध्ये समृद्ध इतिहास आहेत आणि त्यांच्याकडे चांगली शैक्षणिक सुविधा देखील आहेत. वाईट बाजूने, दोन्ही देश दहशतवादी हल्ल्यांनी त्रस्त आहेत. तथापि, तेथे देखील फरक आहेत.\n• अफगाणिस्तान हा भूमीगत असलेला देश आहे तर पाकिस्तानला किनारपट्टी लाभली आहे.\n1947 पाकिस्तानने १ 1947 the in मध्ये ब्रिटीशांकडून स्वातंत्र्य मिळवले; अफगाणिस्तान, १ 19. In मध्ये.\nPakistan पाकिस्तानमधील हवामान उष्ण आणि समशीतोष्ण दोन्ही आहे. अफगाणिस्तानमध्ये हवामान कोरडे उन्हाळा आणि तीव्र हिवाळ्याद्वारे दर्शविले जाते.\n• अर्ध-औद्योगिक अर्थव्यवस्था पाकिस्तानचे वैशिष्ट्य आहे. अफगाणिस्तान अजूनही दहशतवादी कारवायांतून सावरत आहे.\nPakistan पाकिस्तानमधील सरकार हे संसदीय प्रजासत्ताक आहे. सरकार आहे अफगाणिस्तान राष्ट्रपती प्रजासत्ताक आहे.\nBoth दोन्ही देशांमधील एक रोचक फरक म्हणजे पाकिस्तानच्या लोकांना पाकिस्तानी म्हणतात, परंतु अफगाणिस्तानातील लोकांना अफगाणिस्तान नव्हे तर अफगाणिस्तान म्हणतात. अफगाणी हे त्यांचे चलन आहे.\nप्रतिमा सौजन्य: अफगाणिस्तानचे पारंपारीक गट आणि पाकिस्तानचा पारंपारीक नकाशा (1973) विकीकायमन्सद्वारे (सार्वजनिक डोमेन)\nसॅमसंग गॅलेक्सी आर आणि गॅलेक्सी मिशन दरम्यान फरकचर्चचा मुख्य धर्मोपदेशक आणि आदरणीय यांच्यात फरकअ‍ॅक्टिन आणि मायोसिनमधील फरकबिंदू उत्परिवर्तन आणि क्रोमोसोमल उत्परिवर्तन दरम्यान फरकभोपळा आणि भोपळा पुरी यांच्यात फरक\nबिबट्या गीको नर वि मादीकेनशीन वि औशीकोळी ग्वेन वि सरडेप्रीमप्टिव्ह वि न प्रीप्रेप्टिव्ह शेड्यूलिंगलांडगे वि कोयोट्स चित्रे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/photos/bollywood/rekha-unseen-pics-you-should-watch-once-a590/", "date_download": "2020-08-07T21:19:36Z", "digest": "sha1:46MFNFPHASFKYKNBXTWUBUYTUVCCV5TJ", "length": 27817, "nlines": 330, "source_domain": "www.lokmat.com", "title": "रेखा यांच्या या फोटोंवर व्हाल फिदा, कधीही पाहिले नसतील असे फोटो - Marathi News | rekha unseen pics you should watch once | Latest bollywood News at Lokmat.com", "raw_content": "शनिवार ८ ऑगस्ट २०२०\nअल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nपूर्व उपनगरात अखेर व्यापाऱ्यांनी उघडली दुकाने\nगिरगावने अनुभवले पावसाचे रौद्र रूप\n६५ वर्षात... २६८ पुराच्या घटनांत ६९ हजार जणांचा मृत्यू\nऐश्वर्या शेरॉनची १६ बनावट इन्स्टाग्राम अकाउंट\nरिया चक्रवर्तीने महेश भटसह या लोकांना केले होते कॉल्स, रिपोर्टमधून समोर आले सत्य\n\"परम्‍परा, प्रतिष्‍ठा और अनुशासन\" म्हणत जेव्हा बच्चन बहू ऐश्वर्यावर संतापले होते अमिताभ बच्चन, हे होते कारण\nटॅलेंट मॅनेजरचा खुलासा, आत्महत्येच्या एक दिवस सुशांतशी या गोष्टी संदर्भात झाले होती चर्चा\nसमीर शर्माच्या आत्महत्येवर सगळे गप्प का अभिनेता राहुल भटचा सवाल\nसुशांंतचा नंबर ब्लॉक केल्यानंतर रिया चक्रवर्तीने अभिनेत्याच्या ई-मेल अकाऊंटसोबत केली ��ेडछाड\nसुप्रिया सुळे आणि अजित पवार याचं रक्षाबंधन\nसुशांतला न्याय मिळावाच पण शेतकरी आत्महत्येबद्दलही बोला\nअजित दादा पवारना मुख्यमंत्रीपदावर बघण्याची इच्छा\nकोरोना महामारीच्या अस्ताला सुरुवात \nरक्ताची कमतरता भरून काढण्यासह पोट साफ होण्यास फायदेशीर मका; इतर फायदे वाचून व्हाल अवाक्\nघरी बसून वाढलेला कमरेचा आणि पोटाचा घेर झटपट होईल कमी; फक्त 'हे' ४ उपाय वापरा\nकोरोनानंतर चीनमध्ये एक किडा पसरवतोय नवा व्हायरस, ही आहेत लक्षणं\nमहामारीच्या काळात जॉब मिळवायचा असेल तर 'या' गोष्टी माहीत असायलाच हव्यात; वेळीच जाणून घ्या\ncoronavirus: कोरोनाचा मानवी मेंदूवर होतोय असा परिणाम, नव्या संशोधनातून समोर आली धक्कादायक माहिती\nपनवेलमधील खाजगी कोविड रुग्णालयामार्फत शासनाच्या नियमांचे उल्लंघन; महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे सचिव सुधाकर शिंदे यांच्या अचानक धाडीत उघड\nकेरळ- एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या अपघातात १४ जणांचा मृत्यू; १२३ जण जखमी; १५ गंभीर जखमी\nकेरळमधील विमान अपघातामुळे दु:ख; जखमींची प्रकृती स्थिर राहावी यासाठी प्रार्थना करतो- पंतप्रधान मोदी\nकेरळमध्ये अपघातग्रस्त झालेल्या विमानात एकूण १९१ जण; १८४ प्रवाशी आणि ७ कर्मचाऱ्यांचा समावेश- एअर इंडिया\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांना फोन; एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या अपघाताची घेतली माहिती\nअमरावती- उसळगव्हाण येथे २२ वर्षीय तरुणाची आत्महत्या\nअमरावती: आज १०८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; जिल्ह्यातल्या बाधितांचा आकडा २८७२ वर\nकेरळमध्ये एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाला भीषण अपघात, अक्षरशः दोन तुकडे झाले\nकेरळ- करिपूर विमानतळावर लँडिंग दरम्यान एअर इंडियाचं विमान घसरलं; अनेकजण जखमी\nमुंबई - ईडी कार्यालयातून रिया चक्रवर्ती चौकशीनंतर निघाली\nकल्याण शीळ रस्त्याच्या कामाचा आमदार प्रमोद पाटील यांनी आढावा; एमएसआरडीसी अधिकाऱ्यांसमवेत बैठक\nसुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात रिया चक्रवर्तीची ईडीकडून साडे आठ तास चौकशी; रिया ईडीच्या कार्यालयातून रवाना\nसुशांत सिंह राजपूतची माजी बिझनेस मॅनेजर श्रृती मोदीची ईडीकडून सुरू असलेली चौकशी पूर्ण\nसोलापूर- अक्कलकोटमध्ये कोरोना रुग्णाचा रस्त्यावर मृत्यू; एक तास रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्यानं प्राण सोड��ा\nकोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी पूर्ण सज्ज राहा; लष्करप्रमुख मनोज नरवणेंकडून फिल्ड कमांडर्सना सूचना\nपनवेलमधील खाजगी कोविड रुग्णालयामार्फत शासनाच्या नियमांचे उल्लंघन; महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे सचिव सुधाकर शिंदे यांच्या अचानक धाडीत उघड\nकेरळ- एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या अपघातात १४ जणांचा मृत्यू; १२३ जण जखमी; १५ गंभीर जखमी\nकेरळमधील विमान अपघातामुळे दु:ख; जखमींची प्रकृती स्थिर राहावी यासाठी प्रार्थना करतो- पंतप्रधान मोदी\nकेरळमध्ये अपघातग्रस्त झालेल्या विमानात एकूण १९१ जण; १८४ प्रवाशी आणि ७ कर्मचाऱ्यांचा समावेश- एअर इंडिया\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांना फोन; एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या अपघाताची घेतली माहिती\nअमरावती- उसळगव्हाण येथे २२ वर्षीय तरुणाची आत्महत्या\nअमरावती: आज १०८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; जिल्ह्यातल्या बाधितांचा आकडा २८७२ वर\nकेरळमध्ये एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाला भीषण अपघात, अक्षरशः दोन तुकडे झाले\nकेरळ- करिपूर विमानतळावर लँडिंग दरम्यान एअर इंडियाचं विमान घसरलं; अनेकजण जखमी\nमुंबई - ईडी कार्यालयातून रिया चक्रवर्ती चौकशीनंतर निघाली\nकल्याण शीळ रस्त्याच्या कामाचा आमदार प्रमोद पाटील यांनी आढावा; एमएसआरडीसी अधिकाऱ्यांसमवेत बैठक\nसुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात रिया चक्रवर्तीची ईडीकडून साडे आठ तास चौकशी; रिया ईडीच्या कार्यालयातून रवाना\nसुशांत सिंह राजपूतची माजी बिझनेस मॅनेजर श्रृती मोदीची ईडीकडून सुरू असलेली चौकशी पूर्ण\nसोलापूर- अक्कलकोटमध्ये कोरोना रुग्णाचा रस्त्यावर मृत्यू; एक तास रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्यानं प्राण सोडला\nकोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी पूर्ण सज्ज राहा; लष्करप्रमुख मनोज नरवणेंकडून फिल्ड कमांडर्सना सूचना\nAll post in लाइव न्यूज़\nरेखा यांच्या या फोटोंवर व्हाल फिदा, कधीही पाहिले नसतील असे फोटो\nकलाकार असो किंवा चाहते प्रत्येक जण रेखा यांचे सौंदर्य, त्यांच्या अदा आणि त्यांच्या अभिनयावर फिदा आहे.\nबॉलिवूड अभिनेत्री रेखा यांच्या बंगल्यावरील सुरक्षारक्षक कोरोनाबाधित आढळल्यापासून रेखा चर्चेत आहेत.\nरेखा यांच्या बंगल्याच्या परिसरातील अन्य चार बंगल्यांचे सुरक्षारक्षकांनाही बाधा झाली आहे. या सर्वांना मुंबई महापालिकेच्या कोविड सेंटरमध्ये हलविण्यात आले आहे. यानंतर बीएमसीने रेखा यांनाही कोरोना चाचणीचा सल्ला दिला. पण अद्याप तरी रेखा यांनी कोरोना चाचणी केलेली नाही.\nत्यांनी कोरोना टेस्ट करण्यास स्पष्ट नकार दिला. इतकेच काय तर मुंबई महापालिकेतील कर्मचारी रेखा यांच्या घरी पोहोचले तेव्हा दरवाजाच उघडण्यासही नकार दिला. साहजिकच कोरोना टेस्ट करण्यास रेखा नकार का देत आहेत, असा प्रश्न सगळ्यांना पडला.\nउमराव जान, इजाजत, घर आणि कलयुगसारख्या चित्रपटातील अभिनेत्री रेखा यांना भारताची ग्रेट गार्बो असं संबोधलं जातं.\nरेखा यांनी त्यांच्या फिल्मी करियरची सुरूवात १९७० साली प्रदर्शित झालेला चित्रपट सावन भादोमधून केली होती.\nत्यानंतर त्यांनी बॉलिवूडमध्ये बरेच सुपरहिट चित्रपट दिले.\nत्यांना त्यांच्या करियरमध्ये खूप संघर्ष करावा लागला होता.\nहिंदी चित्रपटसृष्टीच्या अभिनेत्री आणि बॉलिवूड दिवा म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं अशा अभिनेत्री म्हणजे रेखा. बॉलिवूड दिवा आणि अनेकांच्या दिलों की धडकन अशी त्यांची ओळख.\nरेखा यांच्याविषयी एक गोष्ट आहे जी अनेकांना माहिती नसावी. ती म्हणजे,चित्रपटसृष्टीला 'मिस्टर नटवरलाल', 'उमराव जान' और 'सिलसिला' असे एक से बढकर एक सिनेमा देणा-या रेखा यांना मात्र कधीच अभिनेत्री बनायचे नव्हते.\nआज जेव्हा रेखा मागे वळून पाहतात तेव्हा मात्र अभिनयाला करिअर बनवल्यामुळे त्या आज खूप खूश ही आहेत. या अभिनयामुळे आणि सिनेसृष्टीमुळे रेखा यांना त्यांच्यावर जीवापाड प्रेम करणारे असंख्य चाहते रेखा यांना मिळाले.\n'खून भरी मांग' हा सिनेमा करतेवेळी रेखा यांना त्यांचा अभिनेत्री बनण्याचा निर्णय योग्य वाटला. या सिनेमामुळेच आपण यापेक्षा दुसरं चांगलं काम करूच शकत नसल्याचे रेखा यांना ख-या अर्थाने पटू लागले.\nचित्रपटसृष्टीत काम करणे हे जणू फक्त त्यांच्यासाठीच होते असे त्यांना वाटू लागले.\nग्लॅमरस, सुंदर हिरोईन्सच्या जगात सावळ्या रंगाच्या असून रेखा यांची जादू काही कमी झाली नाही.आपल्या अभिनयाप्रमाणेच आपल्या सौदर्यांवरही रसिक फिदा झाल्याचे पाहायला मिळाले.\nवाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nShocking: तीन महिन्यांत दहा कलाकारा���नी केली आत्महत्या; नाव वाचून बसेल धक्का\nगुलाबाची कळी कशी हळदीने माखली... पाहा, राणा दग्गुबाती व मिहिका बजाजच्या हळदीचे खास फोटो\nमॉडेलिंग सोडून UPSC दिली; ऐश्वर्या श्योराण पहिल्याच फटक्यात IAS बनली\nउफ्फ तेरी अदा, पुन्हा तिने वेधले सा-यांचे लक्ष, HOT फोटोंनी सोशल मीडियावर लागली आग\n आमिर खानने नाकारले म्हणून ‘हे’ सिनेमे सलमान, शाहरूखला मिळाले\n सुशांतला मेंटल हॉस्पिटलमध्ये पाठवणार होती रिया, ब्लॅकमेलही करत होती\nहार्दिक-नताशाच्या मुलाचं नाव ठरलं; केकवरील 'त्या' नावानं केला खुलासा\nदेशवासियांच्या भावनांपेक्षा BCCIला 440 कोटी महत्त्वाचे;IPL 2020 वर बंदी घालण्यासाठी गृहमंत्री अमित शाह यांना पत्र\nभाई, चर्चा तर होणारच ना; क्रिकेटपटूनं पत्नीला दिलं महागडं गिफ्ट; पाहा फोटो\nदंगल गर्ल बबिता फोगाटला लागली 'लॉटरी'; मिळालं महत्त्वाचं पद\nपाकिस्तानी खेळाडूंनी इंग्लंडमध्ये साजरी केली ईद; फॅन्सनी विचारलं मास्क कुठेय\nSo Cute : हार्दिक-नताशाचं बाळ दिसतं कसं माहित्येय ज्युनियर पांड्याचा फोटो व्हायरल\nकोरोनानंतर चीनमध्ये एक किडा पसरवतोय नवा व्हायरस, ही आहेत लक्षणं\ncoronavirus: कोरोनाचा मानवी मेंदूवर होतोय असा परिणाम, नव्या संशोधनातून समोर आली धक्कादायक माहिती\n सीरम इन्स्टिट्यूटनं जाहीर केली लसीची किंमत, फक्त २२५ रुपयांत मिळणार कोरोना लस\ncoronavirus: वुहानमधील ९० टक्के कोरोनामुक्त रुग्णांची फुप्फुसे झाली खराब, अभ्यासातून समोर आली धक्कादायक माहिती\n भारतात लॉन्च झालं कोरोनाचं औषधं 'कोविहॉल्ट'; ४९ रुपयांत रुग्णांसाठी उपलब्ध होणार\ncoronavirus: भारतात कितपत प्रभावी ठरतेय प्लाझ्मा थेरेपी\nबैरूतमधील स्फोट; १६ जणांना अटक\nवडील पाठपुरावा करीत असताना त्रयस्थांच्या याचिकेची गरज काय\nकेरळात दरड कोसळून १५ ठार, ५६ जण ढिगाऱ्याखाली अडकले\nअल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nपूर्व उपनगरात अखेर व्यापाऱ्यांनी उघडली दुकाने\n'Air India Plane Crash' : केरळमध्ये एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाला भीषण अपघात; १५ जणांचा मृत्यू, १२३ जण जखमी\n'Air India Plane Crash' : विमानाला झालेल्या अपघातात पायलट दीपक साठेंचा मृत्यू; हवाई दलात बजावली होती सेवा\n आता कोकणवासीयांसाठी १० दिवसांचा क्वारंटाइन, शासन आदेश आला\nअपघातात एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाचे दोन तुकडे झाले, पण...\nAir India Express Accident: ...अन् रनवेवरून एअर इंडियाचं विमान दरीत कोसळलं; जाणून घ्या शेवटच्या क्षणांमध्ये काय घडलं\nCoronaVirus News: इस्रायलचे शास्त्रज्ञ मायदेशी परतले; भारताचा मित्र लवकरच 'पॉझिटिव्ह' बातमी देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.manachetalks.com/12048/home-remedies-for-a-headach-marathi-dokedukhivr-gharguti-upaye/", "date_download": "2020-08-07T21:18:55Z", "digest": "sha1:F7652OR2PNT2TY2KF6TPPQLGLIJPFS4S", "length": 23807, "nlines": 187, "source_domain": "www.manachetalks.com", "title": "डोकेदुखी घालवणारे चौदा घरगुती उपाय | मनाचेTalks", "raw_content": "\nHome आरोग्य डोकेदुखी घालवणारे चौदा घरगुती उपाय\nडोकेदुखी घालवणारे चौदा घरगुती उपाय\nडोके दुखत असताना पॅरासिटामोल किंवा कुठलीही पेन किलर न घेता घरगुती असे काही उपाय केले आणि काळजी घेतली तर डोकेदुखीचा त्रास थोपवता येऊ शकतो. यासाठीचे काही घरगुती उपाय वाचा या लेखात.\nडोकेदुखीच्या त्रासाने आयुष्यात कधी ना कधी आपल्याला सगळ्यांनाच छळलेले आहे.\nउन्हाने, थंड पाण्याने, आवाजाने, टेन्शनने अशा अनेक कारणांमुळे डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो.\nयावर उपाय म्हणून आपण कधीतरी गरम चहा, कॉफी पितो आणि अगदीच असह्य झाले तर एखादे ओव्हर द कॉउंटर औषध सुद्धा घेतो.\nयात एक धोका मात्र असतो अशा गोळ्यांची आपल्याला सवय लागण्याची शक्यता असते.\nकोणत्याही गोळ्यांचा अतिरेक वाईट असतो हे आपल्याला माहीत आहेच त्यामुळे आपण जास्तीत जास्त भर घरगुती उपायांवर दिला पाहिजे.\nआजच्या या लेखात आपण डोकेदुखी घालवण्यासाठी घरगुती उपाय जाणून घेऊया.\n१. भरपूर पाणी प्या\nपाणी न पिण्याने डिहायड्रेशन होते व ते डोकेदुखीचे महत्वाचे कारण आहे.\nडोके दुखायला लागल्यावर पाण्याचे प्रमाण वाढवल्याने सुद्धा डोकेदुखी कमी होऊ शकते आणि दिवसभर थोड्या थोड्या प्रमाणात पाणी पीत राहिल्याने आपण डोकेदुखीला आपल्यापासून दूर ठेऊ शकतो.\nसतत पाणी प्यायची सवय लागण्यासाठी आपण आपल्याबरोबर नेहमी पाण्याची बाटली ठेवू शकतो\nत्यामुळे आपल्याला नेहमी पाणी प्यायची आठवण राहील. याशिवाय आपल्या आहारात आपण फळे, ज्युस, सूप अशा गोष्टींचा समावेश करू शकतो.\nचांगल्या आरोग्यासाठी पाण्याचे महत्त्व आणि पाणी पिण्याचे प्रमाण, पद्धत\n२. बर्फाचा शेक घ्या\nहा एक अतिशय सोपा घरगुती उपाय आहे. डोके दुखायला लागल्यावर डोक्याला व मानेला बर्फाने शेक दिल्यास आराम मिळतो.\nडोके दुखायला लागल्यावर चटकन गोळी घेण्याअगोदर हा सोपा उपाय करून बघायला हवा.\n३. गरम पाण्याने शेक घ्या\nजेव्हा एखाद्या टेन्शनमुळे किंवा स्ट्रेसमुळे डोके दुखत असेल तेव्हा गरम पाण्याने शेक दिल्यास लवकर आराम मिळतो.\nटेन्शनमुळे होत असलेल्या डोकेदुखीत डोक्यातले मसल्स आणि रक्तवाहिन्या आकसलेल्या असतात, गरम शेक दिल्याने त्या सैल व्हायला मदत होते.\nगरम पाण्याची अंघोळ सुद्धा अशाप्रकारच्या डोकेदुखीत आराम देतो.\n४. डोके मोकळे ठेवा\nकधीकधी डोकेदुखीचे कारण फिजिकल असू शकते. खूप घट्ट वेणी किंवा अंबाडा, डोक्यावर घातलेला हेयरबँड या गोष्टींमुळे सुद्धा डोकेदुखी होऊ शकते.\nत्यामुळे डोके दुखायला लागल्यावर शक्यतो डोके व केस मोकळे सोडले तर फायदा होतो.\n५. अंधार करून मंद प्रकाशात बसा\nडोके दुखत असताना बऱ्याच लोकांना तीव्र उजेडाचा प्रचंड त्रास होतो.\nरस्त्यावरचे लाईट, कॉम्पुटर स्किनचा उजेड किंवा मोबाईल फोनचा ब्राईटनेस हे सुद्धा डोकेदुखी वाढवण्यासाठी कारणीभूत असतात.\nत्यामुळे डोके दुखत असताना तीव्र उजेड टाळणे हे फायदेशीर असते.\nअंधाऱ्या खोलीत मंद प्रकाशाचा दिवा लावून शांत बसणे हा डोकेदुखीवरचा साधा, सरळ आणि सोपा उपाय आहे.\n६. हर्बल चहा प्या\nहर्बल चहाचा दुहेरी फायदा आहे. एकतर यामुळे आपोआप जास्त पाणी प्यायले जाईल शिवाय हर्बल चहात असलेल्या घटकांचा सुद्धा फायदा होईल.\nगरम पाण्यात आल्याची पावडर घालून प्यायल्यास मायग्रेनची डोकेदुखी सुद्धा कमी होते.\nयाचबरोबर ग्रीन टी, कॅमोमाईल टी हे सुद्धा डोकेदुखी घालवण्यासाठी फायदेशीर असतात.\n७. नियमितपणे व्यायाम करा\nव्यायामामुळे शरीर तंदुरुस्त व निरोगी राहते हे तर सर्वश्रुत आहे पण याचबरोबर व्यायामामुळे शरीरात रक्तपुरवठा व्यवस्थित होतो.\nरक्तपुरवठा व्यवस्थित झाल्याने डोके दुखायची शक्यता आपोआपच कमी होते.\nरोज तीस मिनिटे जोरात चालणे किंवा सायकलिंग करणे अशा व्यायामांमुळे शरीरातील रक्तपुरवठा नीट होतो. अशाप्रकारे नियमितपणे व्यायाम केल्याने आपण डोकेदुखीची समस्या निर्माण होण्याअगोदरच थोपवू शकतो.\n८. पित्तकारक पदार्थ टाळा\nपित्तामुळे डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो त्यामुळे पित्त होऊ न देणे हा डोकेदुखी टाळण्याचा एक महत्वाचा उपाय आहे.\nआपल्या खाण्यातून नकळतपणे पित्तकारक पदार्थ जात असतील तर त्याकडे लक्ष देणे गरजेचे असते.\nउदाहरणार्थ. काही लोकांना खूप शेंगदाणे किंवा दाण्याचे कूट घालून केलेले पदार्थ खाल्ले तर पित्ताचा त्रास होतो\nज्यामुळे डोके दुखते. अशा लोकांनी शेंगदाणे टाळलेलेच बरे असतात.\nप्रत्येकासाठी शेंगदाणे हाच प्रॉब्लेम असेल असे नाही त्यामुळे असे कोणते पदार्थ आहेत ज्यामुळे आपल्याला पित्त होते ते ओळखले पाहिजेत व ते कटाक्षाने टाळले पाहिजेत.\nऍसिडिटीपासून सुटका मिळवण्यासाठी सोपे घरगुती उपाय\n९. झोप व्यवस्थित घ्या\nसलग नीट झोप न होणे, झोपच न लागणे, पुरेशी झोप न होणे किंवा अति प्रमाणात झोपणे या सगळ्यामुळे डोकेदुखी होऊ शकते त्यामुळे झोपेचे गणित नीट जमणे हे अत्यंत महत्वाचे आहे.\nआपल्याला सात ते नऊ तास झोप गरजेची असते त्यामुळे आपण आपल्या दिवसाचे रुटीन व्यवस्थित बसवले पाहिजे व कामाची आखणी आपल्या झोपेच्या वेळेत येणार नाहीत अशी केली पाहिजे.\nझोप न येण्याचे अजून एक कारण म्हणजे अतिरिक्त टेन्शन किंवा स्ट्रेस, त्यामुळे व्यवस्थित झोप होण्यासाठी या गोष्टींवर सुद्धा काम केले पाहिजे.\nचांगली झोप येण्यासाठी घरगुती उपाय, वाचा या लेखात\nडोकेदुखी मध्ये बऱ्याच वेळा आपल्या स्नायूंवर अतिरिक्त ताण पडलेला असतो ज्यामुळे डोकेदुखी सुरू होते.\nत्यामुळे आपल्या दोन्ही भुवयांच्या मध्ये किंवा नाकाच्या मुळाच्या दोन्ही बाजूने हलका मसाज केला तर तिथले स्नायू सैल होतात आणि डोकेदुखी कमी होते.\nत्याचबरोबर मानेच्या मागच्या बाजूने स्नायू सुद्धा कधीकधी आक्रसतात आणि त्यामुळे डोकेदुखी सुरू होते. अशावेळी तिथे मालिश केल्याने आपली डोकेदुखी कमी होते.\n११. शारीरिक आणि मानसिक ताण कमी करा\nआपल्या शरीरावर आणि मनावर विविध प्रकारचा ताण असतो.\nअशावेळी ह्या ताणामुळे आपल्याला कधीकधी डोकेदुखी होते.\nअशावेळी ताण घालवण्यासाठी काही गोष्टी आपण करू शकतो जसे की योगासने, ध्यान, संगीत ऐकणे, काही व्यायाम, खेळ.\nअशा गोष्टींमुळे आपला ताण कमी होतो आणि डोकेदुखी थांबते.\nऍक्युप्रेशरचे हे सहा पॉईंट्स तुमची चिंता आणि काळजी कायम दूर ठेवतील..\n१२. दारूचे अतिरिक्त सेवन टाळा\nदारू प्यायल्यानंतर दुसऱ्यादिवशी हँग ओव्हर मुळे डोके दुखणे ही एक सामान्य समस्या आहे.\nजर रात्री जास्त दारू प्यायली तर पुढचा पूर्ण दिवस आपल्याला डोकेदुखी सहन करावी लागते. त्यामुळे हे टाळण्यासाठी दारूचे अतिरिक्त सेवन टाळावे.\nहँXगXओXव्हXर का होते आणि त्यापासून वाचण्यासाठीचे घरगुती उपचार\n१३. कॉफीनचे सेवन करा\nकाही प्रयोगात असे सिद्ध झाले ��हे की कॉफीनच्या प्रमाणात केलेल्या सेवनामुळे डोकेदुखी कमी होण्यास मदत होते.\nत्यामुळे आपण कॉफी, शीतपेय ह्या गोष्टींचे सेवन करून आपली डोकेदुखी कमी करू शकतो.\nमात्र कॉफीनचे प्रमाणापेक्षा जास्त सेवन केल्याने आपली झोप कमी होते आणि त्यामुळे पुन्हा डोकेदुखी सुरू होते. त्यामुळे कॉफीनचे सेवन करताना ते ठराविक प्रमाणात करणे गरजेचे आहे.\n१४. तीव्र वासापासून लांब राहा\nकाही केमिकल किंवा उग्र वासाची अत्तरे ह्यामुळे सुद्धा डोकेदुखीचा त्रास होण्याची शक्यता असते.\nअसा तीव्र वास जर जास्त वेळ आपल्याला येत राहिला तर त्यामुळे आपल्याला डोकेदुखी सुरू होते आणि जोपर्यंत आपण त्या वासापासून दूर जात नाही तोपर्यंत आपली डोकेदुखी कमी होत नाही.\nत्यामुळे जर कधी अशा ठिकाणी जाणे अनिवार्य असेल तर मास्कचा वापर करणे सर्वात चांगले असते.\nडोकेदुखी ही नेहमी होणारी एक अत्यंत साधी व्याधी आहे आणि ती डॉक्टरकडे न जाता कशी दूर करता येईल ह्यावर आज आपण विचार केला.\nमात्र हे सगळे उपाय कधीतरी होणाऱ्या आणि फार काळ न टाकणाऱ्या डोकेदुखीवर आहेत मात्र जर आपल्याला सतत डोकेदुखीचा त्रास होत असेल किंवा आपल्या डोकेदुखीची तीव्रता खुप जास्त असेल तर मात्र अजिबात वेळ न घालवता डॉक्टरकडे जाणेच योग्य आहे.\nसदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nया आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा\nPrevious articleअसा बनवा तुमच्या वैयक्तिक विकासाचा आराखडा\nNext articleभावनांना ताब्यात ठेवण्यासाठी क्रियेला प्रतिक्रिया कशी द्यावी\nकॅल्शिअम कमी होण्याची कारणे, लक्षणे आणि कॅल्शिअम युक्त आहार\nपांढर्‍या पेशी वाढवण्याचे घरगूती उपाय वाचा या लेखात\nआपल्या स्वयंपाक घरातली हि अँटिबायोटिक्स तुम्हाला माहित आहेत का\nकॅल्शिअम कमी होण्याची कारणे, लक्षणे आणि कॅल्शिअम युक्त आहार\nघरच्या घरी सॅनिटायझर कसा बनवावा\nहातची नोकरी गेली तर काय करायचे याची तयारी कशी कराल याची तयारी कशी कराल\nपांढर्‍या पेशी वाढवण्याचे घरगूती उपाय वाचा या लेखात\nआपल्या स्वयंपाक घरातली हि अँटिबायोटिक्स तुम्हाला माहित आहेत का\nया पाच गोष्टी करा आणि आनंदी राहून तुमच्यातली प्रॉडक्टिव्हिटी वाढवा\nआनंदाने कसं जगायचं याचं भन्नाट गुपित सांगणारी हि छोटीशी प्रेरणादायी गोष्ट\nया सहा गोष्टी तुम्हाला नक्की Depression म्हणजे नैराश्यापासून दूर ठेवतील\nकॅल्शिअम कमी होण्याची कारणे, लक्षणे आणि कॅल्शिअम युक्त आहार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.thinkmaharashtra.com/taxonomy/term/1675", "date_download": "2020-08-07T21:34:59Z", "digest": "sha1:IO5ARSZBCLP2IJXON2DZ3C5XAGTWMC4C", "length": 3889, "nlines": 46, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "Museums In Maharashtra | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nराजा दिनकर केळकर वस्तूसंग्रहालय\nपुण्यातील बाजीराव रस्त्यावरील ‘राजा दिनकर केळकर वस्तुसंग्रहालय’ तेथील वैविध्यपूर्ण ऐतिहासिक वस्तूंमुळे पुण्याचेच नव्हे तर भारताचे भूषण ठरले आहे. त्या संग्रहालयातील विविध दालनांमधून भारतीय संस्कृतीचे वैभव पाहायला मिळते. दिनकर केळकर यांनी इतिहासाचा व संस्कृतीचा अमूल्य ठेवा जतन व्हावा आणि पुढील पिढ्यांना त्याचा लाभ घेता यावा, इतिहासाची प्रत्यक्ष वस्तूंतून ओळख व्हावी या दृष्टिकोनातून जुन्या-पुराण्या वस्तूंचे जतन करण्यास सुरुवात केली. त्या प्रयत्नांतून ‘राजा दिनकर केळकर वस्तुसंग्रहालय’ आकारास आले. संग्रहालयात आजमितीला एकवीस हजार प्राचीन वस्तूंचा ठेवा जमा झाला आहे. दिनकर केळकर यांनी आयुष्यभर अथक परिश्रम घेऊन, चिकाटीने एकेक वस्तू जोडत संग्रहालयाचा डोलारा उभा केला आहे.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/thane-kokan-news/ratnagiri/three-drown-in-khadi-at-rajapur/articleshow/71101879.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article3", "date_download": "2020-08-07T22:15:14Z", "digest": "sha1:OILDVDF42GK3TCZDHGRCEPH6A3BCDFKY", "length": 11643, "nlines": 115, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nरत्नागिरीः विसर्जनावेळी तिघे बुडाले; शोध सुरू\nसंपूर्ण राज्यभरातून गणपती बाप्पाला भावपूर्ण वातावरणात निरोप देत असताना राजापूर येथील पडवे खाडीत तिघे जण बुडाल्याची घटना घडली आहे. या दोघांचा शोध असून, ते अद्याप बेपत्ता आहेत. या घटनेमुळे गणेश विसर्जनाला गालबोट लागल्याची भावना व्यक्त केली जात आहे.\nरत्नागिरीः संपूर्ण राज्यभरातून गणपती बाप्पाला भावपूर्ण वातावरणात निरोप देत असताना राजापूर येथील पडवे खाडीत तिघे जण बुडाल्याची घटना घडली आहे. या दोघांचा शोध असून, ते अद्याप बेपत्ता आहेत. या घटनेमुळे गणेश विसर्जनाला गालबोट लागल्याची भावना व्यक्त केली जात आहे.\nकुलदीप वारंग व रोहित भोसले अशी खाडीत बुडालेल्या मुलांची नावे असून, हे दोघे जण मुंबईचे रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ आणि पोलिसांनी तातडीने शोध कार्य सुरू केले. मात्र, रात्रीपर्यंत ते बेपत्ता होते. या घटनेनंतर सिद्धेश तेरवणकर नामक तरुणही विसर्जनावेळी बेपत्ता झाल्याची घटना घडली असून, राजापुरातील ही दुसरी घटना आहे.\nदरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यात समुद्र, नदी, ओढे व खाडी भागात पाण्यामध्ये विद्युत प्रवाह असल्याचे जाणवल्यामुळे अनेक गणेश मूर्ती काठालगतच्या पाण्यात विसर्जित करण्यात आल्या. जिल्ह्यात सर्वत्र गणेश विसर्जन उत्साहात पार पडले.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\nMumbai-Goa Highway: कोकणात मुसळधार, मुंबई-गोवा महामार्ग...\nKonkan Ganeshotsav: गणपतीला कोकणात जाताय; खासगी वाहनांन...\nKonkan Ganeshotsav: ई-पास नसल्याने चाकरमान्यांची ५० वाह...\nDilip more ४४ बालकं व मातांना जीवनदान दिले; करोनाशी लढत...\nमांडवी, हॉलिडे एक्स्प्रेसचे दरवाजे न उघडल्यानं खेडमध्ये प्रवाशांची तोडफोड महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nसुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी रिया चक्रवर्तीला अटक होणार\n'संयुक्त राष्ट्रा'च्या गाडीतील आक्षेपार्ह सेक्स व्हिडिओ व्हायरल\nहरयाणा: सेक्स रॅकेट उघडकीस\nमार्क्ससाठी सेक्स घोटाळा: विरोधकांची CBI चौकशीची मागणी\nऔरंगाबादमध्ये जीवाची बाजी लावून तरुणांनी वाचवले बुडणाऱ्या तरुणाचे प्राण\nराफेल विमाने भारतात दाखल, नौदलाकडून स्वागत\nदेशचीनमधून बाहेर पडणाऱ्या विदेशी कंपन्यांना गुजरातचे रेड का���्पेट\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\nजळगावजळगावचं टेन्शन वाढलं; करोनाबाधितांचा 'हा' आकडा धोक्याचा\nदेशदिल्लीत १२ वर्षांच्या निर्भयाची मृत्युशी झुंज, ICU मध्ये हलवले\nमुंबईएअर इंडिया विमान अपघातात महाराष्ट्रातील वैमानिकाचा मृत्यू\nअन्य खेळ'राम मंदिराच्या भूमी पुजनाची शिळा अनेकांच्या छातीवर ठेवलीए' मोदीविरोधकांना डिवचले\nकोल्हापूरब्रह्मनाळमध्ये नवी बोट पोहचताच परत मागितली; मंत्र्याने केला फोन\nमुंबईरिया चक्रवर्तीची ८ तास चौकशी; कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता\nमुंबईदिवसभरात १० हजार ९०६ रुग्णांची करोनावर मात; ३०० दगावले\nहेल्थनिरोगी आरोग्यासाठी वयानुसार किती वेळ झोपणे ठरेल योग्य\nविज्ञान-तंत्रज्ञानइंडियन ब्रँड Shinco चे ३ जबरदस्त टीव्ही लाँच, जाणून घ्या किंमत-फीचर्स\nआजचं भविष्यमकर : स्वतःच्या आनंदात रममाण व्हाल; वाचा, आजचे राशीभविष्य\nमोबाइलसर्वात जास्त विकला जाणारा अँड्रॉयड फोन झाला स्वस्त; नवी किंमत पाहा\nकार-बाइककिआ सॉनेटपासून टाटा HBX पर्यंत, ऑगस्टमध्ये या ४ कार येताहेत\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/aurangabad-news/farmers-working-stop-in-aurangabad-1245980/", "date_download": "2020-08-07T22:02:48Z", "digest": "sha1:4ZJ3YZEO5QIBW4FVKLNLJPCYMXZW3NNZ", "length": 15265, "nlines": 206, "source_domain": "www.loksatta.com", "title": "पीककर्जासाठी बँकेपुढे ठिय्या; शेतकऱ्यांकडून कामकाज बंद | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nशार्कच्या पिल्लांच्या मासेमारीत वाढ\nसागरी किनारा मार्गचा भराव सुरक्षित\nपीककर्जासाठी बँकेपुढे ठिय्या; शेतकऱ्यांकडून कामकाज बंद\nपीककर्जासाठी बँकेपुढे ठिय्या; शेतकऱ्यांकडून कामकाज बंद\nभारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे बँकेसमोर गेल्या दोन दिवसांपासून आंदोलन सुरू होते\nपीककर्ज मिळावे म्हणून गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्र ग्रामीण बँकेसमोर ठिय्या देऊन बसलेल्या शेतकऱ्यांनी बुधवारी सकाळी बँकेचे कामकाज बंद पाडले. जी बँक शेतकऱ्यांना कर्ज देत नाही, त्याच बँकेने घर, सोनेतारण व मोटारीसाठी कर्ज देण्याची जाहिरात केल्यामुळे शेतकरी चिडले होते.\nभारतीय कम्यु���िस्ट पक्षातर्फे बँकेसमोर गेल्या दोन दिवसांपासून आंदोलन सुरू होते. ३०० शाखांचा विस्तार असतानाही पीककर्ज न देण्याची आडमुठी भूमिका बँकेने घेतल्याचा आरोप करीत शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले होते. सकाळी बँकेचा दरवाजा बंद करून घेतल्यामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनाही पाचारण करण्यात आले, मात्र बँकेने तक्रार दिली आहे काय, असा सवाल कार्यकर्त्यांनी केला. तक्रार दिली नसल्यामुळे पोलिसांनी कार्यकर्त्यांना अटकाव केला नाही.\nमराठवाडय़ातील शेतकऱ्यांना ९ हजार कोटींहून अधिक पीककर्जाची आवश्यकता आहे. या साठी जिल्हा बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक व राष्ट्रीयीकृत बँकांना पीककर्जाचे उद्दिष्ट ठरवून देण्यात आले आहे. मराठवाडय़ातील जिल्हा बँका पूर्णत: मोडकळीस आल्या आहेत. केवळ लातूर व औरंगाबाद या दोन जिल्हा बँका वगळता अन्यत्र पीककर्ज मिळण्याची शक्यता कमीच आहे. या पाश्र्वभूमीवर महाराष्ट्र ग्रामीण बँकेकडून कर्ज मिळेल, अशी शेतकऱ्यांना आशा होती. मात्र, ग्रामीण बँकेनेही हात वर केले. या विरोधात भाकपचे राजन क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली बेमुदत आंदोलन सुरू करण्यात आले होते.\nगेल्या दोन दिवसांपासून शेतकऱ्यांनी बँकेच्या दारात ठिय्या मांडला होता. आंदोलन सुरू असताना अन्य बाबींसाठी बँक कर्ज देते, अशी जाहिरात आल्यामुळे शेतकऱ्यांनी बँकेचे कामकाज बंद पाडले. मध्यस्थी करण्यासाठी महाराष्ट्र बँकेचे वरिष्ठ व्यवस्थापक व अन्य अधिकाऱ्यांनी भेट दिली.\nरिझव्‍‌र्ह बँकेच्या आदेशानुसार कर्ज देणे अनिवार्य असल्याचे ग्रामीण बँकेच्या अधिकाऱ्यांना सांगितले. यासाठी काही मदत देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. पीककर्जाच्या अनुषंगाने ग्रामीण बँकेच्या मुख्य कार्यालयासमोर सुरू असणाऱ्या या आंदोलनाची दखल सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतली. बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्येही पीककर्ज कसे देता येईल, याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. काही वरिष्ठ अधिकारी नाबार्डच्या अधिकाऱ्यांनाही भेटल्याचे राजन क्षीरसागर यांनी सांगितले. शेतकऱ्यांना सावकाराच्या दारात उभे राहावे लागू नये म्हणून हे आंदोलन हाती घेतले. त्याचा सकारात्मक परिणाम होत असल्याचा दावा कार्यकर्त्यांनी केला.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क��लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nशेतकऱ्यांसाठी झगडणाऱ्या राजू शेट्टींना नितीशकुमारांची शाबासकी\nराज्यातल्या ३६ लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार ९० टक्के शेतकऱ्यांना कर्जमाफी\nशेतकऱ्यांना प्रति लिटर तीन रुपये दरवाढ मिळणार – रणजीत सिंह नाईक निंबाळकर\nबुलेट ट्रेन प्रकल्पाला मनसे आणि स्थानिकांनी महिन्याभरात दिला दुसरा दणका\nशेतकऱ्यांची ‘दिवाळी’, कर्जमाफीची रक्कम जमा होण्यास सुरुवात\nसुशांतच्या मृत्यूपूर्वी काही दिवस आधी रियाने मुंबईत घेतले दोन आलिशान फ्लॅट्स\nश्रुती मोदी आहे तरी कोण सुशांतच्या मृत्यूप्रकरणी CBI ने तिच्या विरोधात दाखल केला गुन्हा\nसुशांत सिंहच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे देण्यास रिया चक्रवर्तीचा विरोध, म्हणाली...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल शंकुतला देवींनी मृत्यूआधी केलेली 'ती' भविष्यवाणी ठरली खरी\nसोनू सूदच्या मदतीचा ओघ कायम; रशियात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना केलं एअरलिफ्ट\nराज्यातील ग्रामीण भागांमधील करोना प्रादुर्भाव चिंताजनक\nकंपनी सेक्रेटरी प्रवेश परीक्षा ऑनलाइन\nदेशात २४ तासांत ६२,५३८ रुग्ण\nमुंबईतील ७७ टक्के रुग्ण करोनामुक्त\nमशिदीच्या पायाभरणीस जाणार नाही - आदित्यनाथ\nवकील तूर्त अत्यावश्यक सेवेत नाहीत\nऑनलाइन वर्गाना प्राध्यापकांचा विरोध\nतंत्रशिक्षण पदविका प्रवेशप्रक्रिया सोमवारपासून\nमुंबईतील मॉल्समध्ये ‘आरोग्य सेतू’ची ग्राहकांवर सक्ती\nयूपीएससी गुणवंताशी सोमवारी संवाद\n1 शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या सरबत्तीने आंदोलनात अधिकाऱ्यांची भंबेरी\n2 भावना रत्नाळीकर, दत्ता जोशी ‘उद्यमकौस्तुभ’ने सन्मानित\n3 केंद्रीय पथक आजपासून उस्मानाबाद, बीड दौऱ्यावर\nअजित पवार मनसे नगरसेवकावर भडकले; म्हणाले, \"आमचे चार मंत्री करोना पॉझिटिव्ह आलेत\"X", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/redmi/4", "date_download": "2020-08-07T21:21:45Z", "digest": "sha1:CXYVWFNJQ4DCOSFDJYZYNXI2I4KFB5HE", "length": 4908, "nlines": 84, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nकमी किंमतीत फ्लॅगश���प प्रोसेसर देणे कठीण\n१२ जीबी रॅमचा रेडमी K30 प्रो झूम एडिशन लाँच\nघरात बसून मोबाइलवरून करा करोना सेल्फ टेस्ट\nWhatsApp चं नवं फीचर, आता सर्च करा फोटो, व्हिडिओ, GIFs, लिंक्स\nरेडमी K20 सीरीजच्या ५० लाख फोनची विक्री\nरेडमी Note 9S लाँच, पाहा किंमत-फीचर्स\nRedmi Note 9 Pro स्मार्टफोनचा आज भारतात दुसरा सेल\nरेडमी के ३० प्रो स्मार्टफोन आज लाँच होणार\nरेडमी K30 प्रो २४ मार्चला लाँच होणार, पाहा किंमत\nदीड मिनिटात रेडमी नोट ९ प्रो 'आउट ऑफ स्टॉक'\nरेडमी Note 7 pro चा बॅगेतच स्फोट\nशाओमीच्या 'रेडमी नोट ९ प्रो'चा आज पहिला सेल\nफ्लिपकार्ट बिग शॉपिंग डेजमध्ये स्मार्टफोनवर जबरदस्त ऑफर्स\nरेडमी नोट ९ प्रो मॅक्स भारतात लाँच, पाहा किंमत\nरेडमी नोट ९ प्रो लाँच, किंमत १२,९९९ रुपये\n'रेडमी नोट ९ सीरिज' आज दुपारी लाँच होणार\nरेडमीचे दोन नवीन स्मार्टफोन उद्या लाँच होणार\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmanthan.com/2020/07/blog-post_618.html", "date_download": "2020-08-07T21:01:45Z", "digest": "sha1:PSGVNH6Q23FLMSBKG2YKNJG45JFDPCZL", "length": 8971, "nlines": 51, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "आता बारावीपर्यंत मोफत शिक्षण - Lokmanthan.com", "raw_content": "\nHome / Latest News / आता बारावीपर्यंत मोफत शिक्षण\nआता बारावीपर्यंत मोफत शिक्षण\nआता बारावीपर्यंत मोफत शिक्षण\n- आरटीई योजना ८ वी नव्हे तर १२ वीपर्यंत\n- केंद्रीय मंत्रिमंडळाची नव्या शैक्षणिक धोरणाला मंजुरी\nकेंद्रीय मंत्रिमंडळाने नव्या शैक्षणिक धोरणाला मंजुरी दिली आहे. १९८६ मध्ये तयार केलेल्या शैक्षणिक धोरणाची जागा आता ‘शैक्षणिक धोरण २०१९’ घेणार आहे. याअंतर्गत देशात शिक्षण व्यवस्थेत मोठ्या प्रमाणात बदल केले जाणार आहेत. नव्या शैक्षणिक धोरणाला शिक्षणाचा अधिकार या कायद्यांतर्गत व्यापक रूप देण्यात आले असून, आता ३ वर्षांपासून १८ वर्षांपर्यंतच्या मुलांना शिक्षणाचा अधिकार या कायद्यांतर्गत आणले जाणार आहे. याचाच अर्थ विद्यार्थ्यांना आता १२ वीपर्यंत मोफत शिक्षण मिळणार आहे.\nशिक्षणाच्या अधिकाराच्या (आरटीई) कायद्यात सर्व शाळांमध्ये वर्गीकरण करण्यासाठी नवीन धोरण ठरविण्यात आले आहे. हे विद्यमान १० अधिक २ मॉडेलऐवजी ५ अधिक ३ अधिक ३ अधिक ४ मॉडेलवर आधारीत असेल. तसेच यामध्ये ३ ते ८ वर्षे वयोगटातील विद्यार्थी प्रारंभिक शिक्षणाच्या पूर्वीच्या गटात, ८ ते ११ वर्षे वयोगटातील विद्यार्थी प्रारंभिक शिक्षणाच्या गटात, ११ ते १४ वर्षांचे विद्यार्थी मध्यम शालेय शिक्षणाच्या गटात आणि १४-१८ वयोगटातील विद्यार्थ्यांचा माध्यमिक शिक्षण गटात समावेश करण्यात येणार आहे. नव्या शैक्षणिक धोरणामध्ये शिक्षणाचा अधिकार या कायद्याला व्यापक रुप देण्यात आले आहे. आता ३ वर्षांपासून १८ वर्षांपर्यंतच्या मुलांना शिक्षणाचा अधिकार या कायद्यांतर्गत आणण्यात येणार आहे. तसेच आता कला, संगीत, शिल्प, खेळ, योग, समाज सेवा या विषयांना अभ्यासक्रमात सामिल करण्यात येणार आहे. तसेच त्यांना को करिक्युलर किंवा एक्स्ट्रा करिक्युलर म्हणून म्हटले जाणार नाही, असा बदल नव्या शैक्षणिक धोरणात करण्यात आला आहे. तसेच यात उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये जागतिक दर्जाचे संशोधन आणि उच्च दर्जाचे शिक्षण यावर जोर देण्यात आला आहे. आता उच्च शिक्षणाच्या जागतिक स्तरावरील संशोधनावर लक्ष केंद्रित करण्यात येईल. याव्यतिरिक्त पदवीपूर्वी शिक्षणाचीही रचना बदलण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना पर्यायदेखील देण्यात येणार आहे. भारतीय ज्ञान प्रणालींचा अभ्यासक्रमात समावेश करण्याची, ‘राष्ट्रीय शिक्षण आयोगा’ची स्थापना करण्याची आणि खासगी शाळांना अनियंत्रित फी वाढविण्यापासून रोखण्याची शिफारसदेखील नव्या शैक्षणिक धोरणात करण्यात आली आहे.\nमाजी मंत्री प्रा. राम शिंदे यांच्यासह ३८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल \nमाजी मंत्री प्रा. राम शिंदे यांच्यासह ३८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल कर्जत / प्रतिनिधी कर्जत तालुक्यातील माहिजळगाव येथे दूध आं...\nतालुक्यात आज 25 व्यक्ती कोरोना बाधित, पारनेर शहरातील किराणा दुकानदार कोरोना बाधित \nपारनेर भाजी मंडईतील किराणा दुकानदाराच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची आज रात्री रॅपिड चाचणी तालुक्यात आज 25 व्यक्ती कोरोना बाधित, पारनेर ...\nसुरेगाव परिसरात बकरी ईद घरीच साजरी होणार -डॉ. सय्यद \nसुरेगाव परिसरात बकरी ईद घरीच साजरी होणार -डॉ. सय्यद कान्हेगाव/प्रतिनिधी : मुस्लिम धर्माचा पवित्र बकरी ईद सण कोरोनाच्या सावटाखाली असल्याने ...\nगांजीभोयरे येथे दोन गटात तुंबळ हाणामारी, १६ जणांन विरोधात गुन्हा दाखल \nपारनेर तालुक्यातील गांजीभोयरे येथे दोन गटा��� रस्त्याच्या कारणावरून तुंबळ हाणामारी पारनेर प्रतिनिधी - पारनेर तालुक्यातील ...\nतालुक्यात २४ पॉझिटिव्ह, तर येळपणे येथील एका रुग्णाचा मृत्यू. \nतालुक्यात २४ पॉझिटिव्ह, तर येळपणे येथील एका रुग्णाचा मृत्यू. येळपणे/ प्रतिनिधी :- श्रीगोंदा तालुक्यात आज दिवसभरात एकूण...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/calling-himself-rss-person-weeks-later-is-made-chief-of-nagpur-nit-1039225/", "date_download": "2020-08-07T22:04:26Z", "digest": "sha1:Y6RIHNRA7JNPQVRUMHNJJJ6WF2WN3O24", "length": 16848, "nlines": 215, "source_domain": "www.loksatta.com", "title": "संघ स्वयंसेवकावर स्मृती इराणी मेहेरबान, व्हीएनआयटीचे अध्यक्षपद प्रदान! | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nशार्कच्या पिल्लांच्या मासेमारीत वाढ\nसागरी किनारा मार्गचा भराव सुरक्षित\nसंघ स्वयंसेवकावर स्मृती इराणी मेहेरबान, व्हीएनआयटीचे अध्यक्षपद प्रदान\nसंघ स्वयंसेवकावर स्मृती इराणी मेहेरबान, व्हीएनआयटीचे अध्यक्षपद प्रदान\nया पदावर नियुक्ती करण्यासाठी मनुष्यबळ विकास मंत्रालयाने एकूण चार जणांची नावे सुचविली होती. ती सर्व बाजूला ठेवत केवळ जामदार यांचेच नाव राष्ट्रपती कार्यालयाकडे पाठविण्यात आले.\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक असल्याचा अर्जामध्ये उल्लेख केलेल्या, केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांना केंद्रात मंत्रिपद मिळाल्यावर त्यांचे अभिनंदन करणाऱया आणि नागपूरमधील दौऱयावेळी काही वेळासाठी तुम्ही आपल्याच घरामध्ये थांबला होतात, याची त्यांना आठवण करून देणाऱया विश्राम जामदार यांची नागपूरमधील ‘विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’च्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या पदावर नियुक्ती करण्यासाठी मनुष्यबळ विकास मंत्रालयाने एकूण चार जणांची नावे सुचविली होती. ती सर्व बाजूला ठेवत केवळ जामदार यांचेच नाव राष्ट्रपती कार्यालयाकडे पाठविण्यात आले. त्याला १५ सप्टेंबर रोजी मंजुरी देण्यात आली. स्मृती इराणी यांच्याकडून करण्यात आलेली ही नियुक्ती वादाच्या भोवऱयात अडकण्याची शक्यता आहे. ‘द इंडियन एक्स्प्रेस’ने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.\nस्मृती इराणी यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यावर दोन दिवसांनी २८ मे रोजी जामदार यांनी त्यांना पत्र लिहिले होते. त्यामध्ये त्यांनी स्मृती इराणी यांचे तोंडभरून कौतुक केले होते. आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला तुमचे व्यक्तिमत्त्व एकमेवाद्वितीय असल्याचे वाटते. तुमच्या नेतृत्त्वाखाली मनुष्यबळ विकास मंत्रालय नव्या उंचीवर जाईल, असे या पत्रामध्ये लिहिण्यात आले होते. त्याचबरोबर नागपूरमधील दौऱय़ावेळी तुम्ही आमच्याच घरामध्ये काहीवेळासाठी थांबला होतात, याचीही आठवण जामदार यांनी पत्रामध्ये करून दिली होती. या पत्रासोबतच केलेल्या अर्जामध्ये त्यांनी व्हीएनआयटीचे अध्यक्षपदी आपली नियुक्ती करण्याची विनंतीही केली होती.\nअर्जामध्ये त्यांनी आपण संघाचे स्वंयसेवक असल्याचा उल्लेख केला होता. त्याचबरोबर केंद्रात अर्जुनसिंग मनुष्यबळ विकासमंत्री असतानासुद्धा उत्तम कामामुळेच मला व्हीएनआयटीच्या संचालक मंडळावर कायम ठेवण्यात आले होते, असेही त्यांनी अर्जामध्ये म्हटले आहे.\nव्हीएनआयटीच्या सध्याच्या अध्यक्षांची मुदत मे २०१४ मध्येच संपुष्टात येत असल्याची आठवण करून देत त्यांनी आपली अध्यक्षपदी नियुक्ती करण्याची मागणी अर्जामध्ये केली होती. अध्यक्षपदी नियुक्ती केल्यास आपण मनापासून आणि प्रामाणिकपणे काम करून संस्थेचा विकास करू, असेही त्यांनी पत्रामध्ये म्हटले होते.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nगुजरात दौऱ्यावर स्मृती इराणी, होडीत बसून पूरग्रस्त भागाची पाहणी\nस्मृती इराणींनी इन्स्टाग्रामवर शेअर केला तो फोटो\nअमेठीचा प्रेमाने सांभाळ करा, निवडणुकीत पराभवानंतर राहुल गांधींची प्रतिक्रीया\nराहुल गांधी तुम्ही सुद्धा बलात्काऱ्याचे समर्थन केले होते – स्मृती इराणी\nराहुलजी जे ‘छोटा भीम’ला कळते ते तुम्हाला नाही समजत – स्मृती इराणी\nसुशांतच्या मृत्यूपूर्वी काही दिवस आधी रियाने मुंबईत घेतले दोन आलिशान फ्लॅट्स\nश्रुती मोदी आहे तरी कोण सुशांतच्या मृत्यूप्रकरणी CBI ने तिच्या विरोधात दाखल केला गुन्हा\nसुशांत सिंहच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे देण्यास रिया चक्रवर्तीचा विरोध, म्हणाली...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल शंकुतला देवींनी मृत्यूआधी केलेली 'ती' भविष्यवाणी ठरली खरी\nसोनू सूदच्या मदतीचा ओघ कायम; रशियात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना केलं एअरलिफ्ट\nराज्यातील ग्रामीण भागांमधील करोना प्रादुर्भाव चिंताजनक\nकंपनी सेक्रेटरी प्रवेश परीक्षा ऑनलाइन\nदेशात २४ तासांत ६२,५३८ रुग्ण\nमुंबईतील ७७ टक्के रुग्ण करोनामुक्त\nमशिदीच्या पायाभरणीस जाणार नाही - आदित्यनाथ\nवकील तूर्त अत्यावश्यक सेवेत नाहीत\nऑनलाइन वर्गाना प्राध्यापकांचा विरोध\nतंत्रशिक्षण पदविका प्रवेशप्रक्रिया सोमवारपासून\nमुंबईतील मॉल्समध्ये ‘आरोग्य सेतू’ची ग्राहकांवर सक्ती\nयूपीएससी गुणवंताशी सोमवारी संवाद\n1 ओसामा बिन लादेनला गोळी घालणाऱयाचा शोध लागला\n2 मोदी सरकारविरोधात कॉंग्रेसच्या शॅडो कॅबिनेट समित्या\n3 धोरणांवर ओबामा ठाम\nअजित पवार मनसे नगरसेवकावर भडकले; म्हणाले, \"आमचे चार मंत्री करोना पॉझिटिव्ह आलेत\"X\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nएअर इंडियाचं विमान केरळच्या कोझिकोड विमान तळावर घसरलं\n५९ टक्के भारतीय म्हणतात चीनसोबत युद्ध केलं पाहिजे, ७२ टक्के जनतेला विजयाची खात्री\nचिनी अ‍ॅपवर बंदी घालण्याचा मोदी सरकारचा निर्णय योग्य आहे का\nमोदी सरकारने करोना स्थिती कशी हाताळली २९ टक्के जनता म्हणते अगदी उत्तम; तर…\nचीनचा प्रश्न हाताळण्यात पंतप्रधान मोदी यशस्वी झाले का सर्वेक्षणात जनतेने दिलं हे उत्तर\nमोदी सरकारच्या आर्थिक धोरणांवरील जनतेचा विश्वास जवळपास कायम; सर्वेक्षणाचा निष्कर्ष\nकरोना रुग्णांसंबंधी राहुल गांधींनी केलेला ‘तो’ दावा ठरला खरा\n“आधी इटलीला नुकसान भरपाई भरू देत,” मरिन केस बंद करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार\nअवघ्या काही रुपयांमध्ये मिळणार करोनावरची लस, सिरम इन्स्टिट्युटने जाहीर केली किंमत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.empscguidance.com/2016/10/", "date_download": "2020-08-07T21:27:29Z", "digest": "sha1:RDQH3VKV2WNPZRFGF3HM6K646XGAOVWN", "length": 11311, "nlines": 239, "source_domain": "www.empscguidance.com", "title": "eMPSC Guidance: October 2016", "raw_content": "\nग्रामीण दूरस्थ भागातून तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी एक छोटासा प्रयत्न ......\nनव्या पॅटर्न ची तयारी\nस्वामिनाथन आयोग म्हणजे काय \nहरित क्रांतीचे जनक मा. डॉ एम एस स्वामिनाथन यांच्या अध्यक्षतेखाली तत्कालीन सरकारने १८ नोव्हेंबर २००४ रोजी राष्ट्रीय कृषक आयोगाची स्थापना शेती व शेतकर्यांच्या विविध प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी या आयोगाची रचना करण्यात आली .\nआयोगाने २००६ पर्यंत एकूण ६ अहवाल सादर केले. शेवटचा अहवाल ४ ऑक्टोबर २००��� रोजी सदर करीत आयोगाने शेतकऱ्यांचा दुरवस्थेची कारणे व त्यावर उपाय सुचवले .\nखेदात्मक बाब हि कि दुसर्या दिवशी म्हणजे ५ ऑक्टोबर ला\nसरकारने कर्मचार्यासाठी सहावा वेतन आयोगाची स्थापना करून २००८ मध्ये शिफारशी लागू केल्यात .अजून यात भर म्हणजे सातवा वेतन आयोगाच्या शिफारशी पण सरकार लागू करायच्या तयारीत आहे आणि जवळपास १० वर्षे होऊन सुद्धा स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी धूळ खात पडलेल्या आहेत .\nआयोगाच्या अहवालातील काही शिफारशी\nशेतकऱ्यांचे खर्च वजा जाऊन उत्पन्न सरकारी कर्मचार्याप्रमाणे असावे\nशेतमालाचा हमीभाव उत्पादन खर्च वगळता ५० % असावा\nशेतमालाची आधारभूत किमत लागू करण्याची पद्धत सुधारून गहू आणि इतर खाद्यान्न वगळता इतर पिकांना आधारभूत किंमत मिळायची व्यवस्था करावी\nबाजाराच्या चढउतारापासून शेतकर्याचे संरक्षण व्हावे म्हणून ‘मूल्य स्थिरता निधी’ ची स्थापना करावी\nआंतरराष्ट्रीय बाजारातील किमतीच्या दुष्परिणाम पासून शेतकऱ्यांचे संरक्षण करण्यासाठी इतर देशामधून येणाऱ्या शेतमालाला आयात कर लावावा\nदुष्काळ व इतर आपत्तीपासून बचावासाठी ‘कृषी आपत्काल निधी’ ची स्थापना करावी\nकृषी पतपुरवठा प्रणालीचा विस्तार करावा\nपिक कर्जावरील व्याजाचा दर कमी करावा\nहलाखीची स्थिती असेलेल्या क्षेत्रामध्ये ,नैसर्गिक आपत्ती वेळी ,पूर्वस्थिती येईपर्यंत गैर्संस्थात्मक कर्जासाहित सर्व कर्जाची वसुली स्थगित करून त्यावरील व्याज माफ करावे\nसंपूर्ण देशातील सर्व पिकांना कमीत कमी हप्त्यावर विमा संरक्षण मिळेल अशा रीतीने पिक विमा योजनेचा विस्तार व ‘ग्रामीण विमा विकास निधी’ ची स्थापना करावी.\nपिकांच्या नुकसानीचे मूल्यमापन करत असताना ब्लॉक च्या एवजी गाव हा घटक वापरून विमा संरक्षण द्यावे\nसामाजिक सुरक्षेचे जाळे निर्माण करून त्या अंतर्गत शेतकर्यासाठी वृद्धावस्थेत आधार तसेच स्वास्थ्य विम्याची तरतूद करावी\nपरवडणार्या दरात बी-बियाणे व इतर यंत्रसामुग्री उपलब्ध करून द्यावी\nसंपूर्ण देशात प्रगत शेती व माती परीक्षण प्रयोगशाळेचे संचालन\nशेतीला कायम आणि सम प्रमाणात सिंचन आणि वीजपुरवठा व सिंचन व्यवस्थेत आमुलाग्र सुधारणा घडवून आणाव्यात\nअधिक माहितीसाठी खालील लिंक वर जा\nभूमिपुत्र ग्रामीण विकास प्रतिष्ठान\nMPSC Rajyaseva Book List राज्यसेवा पूर्व परीक्षा पुस्तक सु���ी\nस्वामीनाथन आयोग व शिफारसी... Swaminathan's Nation...\nआपल्या सूचना व प्रश्न येथे पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmanthan.com/2020/07/blog-post_301.html", "date_download": "2020-08-07T20:51:24Z", "digest": "sha1:TCWZYS6RCRRAKJ7EOPGBCQAOQKTF3QN7", "length": 7434, "nlines": 49, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "स्वामी समर्थ विद्यालयाची किरण येरकळ ९७.८०% गुण मिळवत तालुक्यात प्रथम. - Lokmanthan.com", "raw_content": "\nHome / Unlabelled / स्वामी समर्थ विद्यालयाची किरण येरकळ ९७.८०% गुण मिळवत तालुक्यात प्रथम.\nस्वामी समर्थ विद्यालयाची किरण येरकळ ९७.८०% गुण मिळवत तालुक्यात प्रथम.\nस्वामी समर्थ विद्यालयाची किरण येरकळ ९७.८०% गुण मिळवत तालुक्यात प्रथम.\nश्री स्वामी समर्थ विद्यालयाचा इयत्ता दहावी परीक्षेचा १०० % निकाल लागला असून. विद्यालयातील किरण मच्छिन्द्र येरकळ हिने ९७.८०% गुण मिळवत तालुक्यात प्रथम येण्याचा मान मिळवला. तसेच विद्यालयातील जवळ जवळ सर्वच विद्यार्थ्यानी बोर्ड परीक्षेत भरगोस गुण मिळवत घवघवीत यश मिळवले.\nविद्यालयातील किरण येरकळ ९८.८०% गुण मिळवत विद्यालयातच नव्हे तर संपूर्ण तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला तसेच समृद्धी पाथरकर ९१.४०% गुण मिळवत विद्यालयातून द्वितीय तर श्रद्धा ढाकणे व पुरुषोत्तम दहिफळे ९०.८०% गुण मिळवत विद्यालयातून तृतीय क्रमांक मिळवत विद्यालयाच्या शिरपेचात उज्वल यशाचा मानाचा तुरा रोवत विद्यालयाची उज्वल यशाची परंपरा कायम ठेवली. विद्यालयाच्या निकाला बाबतीत विशेष बाब म्हणजे गेल्या तीन वर्षा पासून इयत्ता दहावीचा निकाल १००% लागत असून याही वर्षी ही उज्वल यशाची परंपरा कायम राहिली आहे.\nसर्व यशस्वी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष दिलीपशेठजी भांडकर, विद्यालयाचे मुख्याध्यापक एकनाथ ढोले तसेच विद्यालयाचे सहशिक्षक आत्माराम साबळे, सोनाली सराफ, मनीषा बोरुडे, वैशाली घायाळ, गणेश जगताप, सोनाली सोनवणे, प्रविणा गोल्हार, अनिता कानडे, सुधीर पगारे, स्मिता चिंतामणी, प्रसाद मरकड, बंडू गाडेकर, सुरज आव्हाड तसेच शिक्षकेतर कर्मचारी कृष्णा होनमणे अनिकेत झेंड आदीने अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.\nस्वामी समर्थ विद्यालयाची किरण येरकळ ९७.८०% गुण मिळवत तालुक्यात प्रथम. Reviewed by Dainik Lokmanthan on July 30, 2020 Rating: 5\nमाजी मंत्री प्रा. राम शिंदे यांच्यासह ३८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल \nमाजी मंत्री प्रा. राम शिंदे यांच्यासह ३८ जणां��िरुद्ध गुन्हा दाखल कर्जत / प्रतिनिधी कर्जत तालुक्यातील माहिजळगाव येथे दूध आं...\nतालुक्यात आज 25 व्यक्ती कोरोना बाधित, पारनेर शहरातील किराणा दुकानदार कोरोना बाधित \nपारनेर भाजी मंडईतील किराणा दुकानदाराच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची आज रात्री रॅपिड चाचणी तालुक्यात आज 25 व्यक्ती कोरोना बाधित, पारनेर ...\nसुरेगाव परिसरात बकरी ईद घरीच साजरी होणार -डॉ. सय्यद \nसुरेगाव परिसरात बकरी ईद घरीच साजरी होणार -डॉ. सय्यद कान्हेगाव/प्रतिनिधी : मुस्लिम धर्माचा पवित्र बकरी ईद सण कोरोनाच्या सावटाखाली असल्याने ...\nगांजीभोयरे येथे दोन गटात तुंबळ हाणामारी, १६ जणांन विरोधात गुन्हा दाखल \nपारनेर तालुक्यातील गांजीभोयरे येथे दोन गटात रस्त्याच्या कारणावरून तुंबळ हाणामारी पारनेर प्रतिनिधी - पारनेर तालुक्यातील ...\nतालुक्यात २४ पॉझिटिव्ह, तर येळपणे येथील एका रुग्णाचा मृत्यू. \nतालुक्यात २४ पॉझिटिव्ह, तर येळपणे येथील एका रुग्णाचा मृत्यू. येळपणे/ प्रतिनिधी :- श्रीगोंदा तालुक्यात आज दिवसभरात एकूण...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/redmi/6", "date_download": "2020-08-07T21:46:00Z", "digest": "sha1:LRDVZIS5QPAYKXPMCNBBHSP3YT2J7W27", "length": 5520, "nlines": 84, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nअॅमेझॉन फॅब फोन्स फेस्ट सेल सुरू; ४०% सूट\nशाओमीचा उद्यापासून सेल; ग्राहकांना जबरदस्त ऑफर्स मिळणार\nFlipkart: ६२ हजारांचा सॅमसंग S9 २७ हजारांत\n६४ मेगापिक्सलचा रेडमी K30 लाँच, पाहा किंमत\nरेडमी नोट ८ ला लोकांची पसंती, १ कोटींहून अधिक फोन्सची विक्री\nशाओमी Redmi K30चा टीझर लॉन्च\nरेडमी ८ चा फ्लिपकार्टवर सेल, पाहा ऑफर्स\nRedmi Note 8 Proचा आजपासून सेल\nमुंबईः शाओमीच्या 'या' स्मार्टफोनला अचानक आग\nRedmi Note 8 वर आज आकर्षक ऑफर्स\nशाओमीने ३ महिन्यात विकले १.२६ कोटी फोन\n20 हजारांपेक्षा कमी किंमत, पाहा ५ फोन\nशाओमीचा 'हा' फोन असलेल्या ग्राहकांसाठी खुशखबर\n शाओमीचा तब्बल १०८ मेगापिक्सेल कॅमेरा असलेला फोन येतोय\nशाओमीची 'दिवाळी'; ८५ लाख स्मार्टफोनची विक्री\nभाजप खासदारानं मागवला मोबाईल पण आला दगड\n६४ MP कॅमेरा असलेल्या रेडमी नोट ८ प्रोचा आज सेल\n६४ MP कॅमेरा असलेला रेड��ी नोट ८ प्रो लाँच\nशाओमीला ५ वर्ष पूर्ण, ग्राहकांना मिळणार हे गिफ्ट\nशाओमीचा 'रेडमी नोट ७ प्रो' दोन हजारांनी स्वस्त\nसॅमसंग गॅलेक्सी A20s भारतात लाँच; जाणून घ्या किंमत\nXiaomi Redmi 8 भारतात ९ ऑक्टोबरला होणार लाँच\nशाओमी नंबर १; 'रेडमी नोट ७ प्रो'ची विक्री सर्वाधिक\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/astrology-news/daily-horoscope-astrology-in-marathi-sunday-12th-july-2020-scj-81-2213013/", "date_download": "2020-08-07T22:18:12Z", "digest": "sha1:64UEFJPEHNLVKW7SY7TLSMI7TKLTRN72", "length": 14042, "nlines": 209, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Daily Horoscope Astrology In Marathi Sunday 12th July 2020 Scj 81| आजचे राशीभविष्य, रविवार, १२ जुलै २०२० | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nशार्कच्या पिल्लांच्या मासेमारीत वाढ\nसागरी किनारा मार्गचा भराव सुरक्षित\nआजचे राशीभविष्य, रविवार, १२ जुलै २०२०\nआजचे राशीभविष्य, रविवार, १२ जुलै २०२०\nसर्व बारा राशींचे भविष्य\nमेष:-सामाजिक कामात मदत कराल. सार्वजनिक कामातून प्रशंसा मिळवाल. कौटुंबिक जीवनात सुख व संतोष अनुभवाल. सर्वांशी गोडीगुलाबीने वागाल. वैचारिक चंचलता टाळण्याचा प्रयत्न करावा.\nवृषभ:-उत्तम मानसिक स्वास्थ्य लाभेल. कौटुंबिक सौख्य द्विगुणित होईल. मनातील आकांक्षा पूर्ण होतील. कष्टाला मागे-पुढे पाहू नका. नातेवाईकांकडून आनंदाच्या बातम्या मिळतील.\nमिथुन:-वादाच्या मुद्यांपासून दूर राहावे. बौद्धिक चर्चेत सहभागी होऊ नका. कामात काही बदल अचानक घडून येतील. प्रत्येक वेळी सावधान राहायला हवे. मित्रांसाठी खर्च करावा लागेल.\nकर्क:-स्वभावात उगाचच चिडचिड जाणवेल. प्रफुल्लता, स्फूर्ती यांचा काहीसा अभाव राहील. स्वत:च्या इच्छेला अधिक महत्व द्याल. अनावश्यक खर्च केला जाईल. वरिष्ठ नाराज होण्याची शक्यता आहे.\nसिंह:-कौटुंबिक बाबीत गैरसमजाची शक्यता आहे. भावंडांचे सहकार्य मिळेल. दूरच्या प्रवासात काळजी घ्यावी लागेल. मन विचलित होणार नाही याची काळजी घ्या. तरुणांचे विचार जाणून घ्या.\nकन्या:-रेस, जुगारापासून दूर राहावे. कामात स्त्रियांची मदत मिळेल. स्त्री वर्गाच्या सहाय्याने चांगला आर्थिक लाभ होईल. गोड बोलण्याने निर्धारित कामे पूर्ण कराल. नाहक खर्च होण्याची शक्यता.\nतूळ:-कामासंदर्भात आज सतर्क राहावे लागेल. सहकार्‍यांशी वादाचे प्रसंग येऊ शकतात. व्यावसायिक शत्रूंवर बारीक लक्ष ठेवावे लागेल. नातेवाईकांकडून फार अपेक्षा ठेऊ नका. हाताखालील लोक विश्वासू मिळतील.\nवृश्चिक:-बरेच दिवस अडकून पडलेले प्रश्न सुटू लागतील. गुंतवणूक वाढवावी लागेल. व्यावसायिक प्रश्न मार्गी लागतील. नवीन धोरण समोर ठेवावे लागेल. संपर्कातून लाभ होऊ शकतो.\nधनू:-मानसिकतेत हळूहळू बदल घडताना दिसेल. चिकाटी अधिक वाढवावी लागेल. घरातील प्रश्न सामोपचाराने सोडवावेत. सरळ मार्गाचा अवलंब करावा. समोर येणारे कोणतेही काम करण्याची तयारी ठेवा.\nमकर:-परिश्रम घेणे सोडू नका. कामे जिद्दीने पार पाडावीत. उत्साह कोणत्याही कारणाने कमी पडू देऊ नका. जुन्या गोष्टी उगाळण्यापेक्षा नवीन विचार आमलात आणा. समोरील उपयुक्त गोष्टींचा वापर करावा.\nकुंभ:-रखडलेल्या कामांना गती येईल. अपेक्षित लाभाचे मार्ग खुले होतील. मनाची चलबिचलता कमी होईल. थोडा उत्साह वाढवावा लागेल. बोलण्याच्या भरात शब्द देऊ नका.\nमीन:-मानसिक स्थैर्य वाढवावे लागेल. कामाचे स्वरूप पक्के करावे लागेल. अति घाई उपयोगाची नाही. मुलांचा हट्ट पुरवावा लागेल. क्रोधाला आवर घालावी.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nसुशांतच्या मृत्यूपूर्वी काही दिवस आधी रियाने मुंबईत घेतले दोन आलिशान फ्लॅट्स\nश्रुती मोदी आहे तरी कोण सुशांतच्या मृत्यूप्रकरणी CBI ने तिच्या विरोधात दाखल केला गुन्हा\nसुशांत सिंहच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे देण्यास रिया चक्रवर्तीचा विरोध, म्हणाली...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल शंकुतला देवींनी मृत्यूआधी केलेली 'ती' भविष्यवाणी ठरली खरी\nसोनू सूदच्या मदतीचा ओघ कायम; रशियात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना केलं एअरलिफ्ट\nराज्यातील ग्रामीण भागांमधील करोना प्रादुर्भाव चिंताजनक\nकंपनी सेक्रेटरी प्रवेश परीक्षा ऑनलाइन\nदेशात २४ तासांत ६२,५३८ रुग्ण\nमुंबईतील ७७ टक्के रुग्ण करोनामुक्त\nमशिदीच्या पायाभरणीस जाणार नाही - आदित्यनाथ\nवकील तूर्त अत्यावश्यक स��वेत नाहीत\nऑनलाइन वर्गाना प्राध्यापकांचा विरोध\nतंत्रशिक्षण पदविका प्रवेशप्रक्रिया सोमवारपासून\nमुंबईतील मॉल्समध्ये ‘आरोग्य सेतू’ची ग्राहकांवर सक्ती\nयूपीएससी गुणवंताशी सोमवारी संवाद\n1 आजचे राशीभविष्य, शनिवार, ११ जुलै २०२०\n2 आजचे राशीभविष्य, शुक्रवार, १० जुलै २०२०\n3 आजचे राशीभविष्य, गुरुवार, ९ जुलै २०२०\nअजित पवार मनसे नगरसेवकावर भडकले; म्हणाले, \"आमचे चार मंत्री करोना पॉझिटिव्ह आलेत\"X", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vruthanta-news/self-employment-in-match-elevator-industry-190695/", "date_download": "2020-08-07T21:55:46Z", "digest": "sha1:6Y5HAEAEYIGJN2AMNQSXSCFN5WJ5C4JE", "length": 15145, "nlines": 208, "source_domain": "www.loksatta.com", "title": "लिफ्ट जुळणी उद्योगातून स्वयंरोजगाराची गिफ्ट! | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nशार्कच्या पिल्लांच्या मासेमारीत वाढ\nसागरी किनारा मार्गचा भराव सुरक्षित\nलिफ्ट जुळणी उद्योगातून स्वयंरोजगाराची गिफ्ट\nलिफ्ट जुळणी उद्योगातून स्वयंरोजगाराची गिफ्ट\nगृहोपयोगी वस्तूंची निर्मिती, खाद्यपदार्थ आणि भाजीपाला लागवडीसारख्या छोटय़ा व्यवसायांच्या माध्यमातून शहरी तसेच ग्रामीण भागात महिला सक्षमीकरणाचे मोठे काम\nबदलापूरमधील यशोधन महिला बचत गटाची कामगिरी\nगृहोपयोगी वस्तूंची निर्मिती, खाद्यपदार्थ आणि भाजीपाला लागवडीसारख्या छोटय़ा व्यवसायांच्या माध्यमातून शहरी तसेच ग्रामीण भागात महिला सक्षमीकरणाचे मोठे काम करणाऱ्या महिला बचत गटांनी आता औद्योगिक विभागातील तांत्रिक कामे करण्यातही पुढाकार घेतला आहे. बदलापूर येथील यशोधन महिला गट गेले वर्षभर अंबरनाथ येथील एका उद्वाहननिर्मिती करणाऱ्या कंपनीसाठी सुटय़ा भागांची जुळणी करण्याचे काम यशस्वीपणे करीत आहे. या बचत गटात एकूण १४ महिला असून त्यातील पाचजणी सध्या पूर्णवेळ हे काम करतात.\nबदलापूर येथील मानव पार्क, हेंद्रेपाडा, रमेशवाडी भागांत चार वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या यशोधन महिला बचत गटाने सुरुवातीला घाऊक दराने गहू आणून परिसरात विकण्याचा व्यवसाय केला. मात्र त्यातून फारसा नफा मिळत नसल्याने पुढे त्यांनी दुसऱ्या व्यवसायाचा शोध सुरू केला. त्याच वेळी अंबरनाथ येथील ओंकार इलेक्टॉनिक्स ही उद्वाहननिर्मिती करणारी कंपनी आऊटसोर्सिग स्वरूपात काम देण्याच्या पर्यायाचा विचार करीत होती. बदलापूरमधील नगरसेवक राजन घोरपडे यांनी या महि���ांना त्याविषयी सुचविले. कंपनीने बचत गटातील चार जणींना दोन महिने रीतसर या कामाचे तांत्रिक प्रशिक्षण दिले. त्यानंतर बदलापूरमध्ये या बचत गटाने उद्वाहन यंत्राच्या सुट्टय़ा भागांच्या जुळणीचे काम सुरू केले. प्रशिक्षण घेतलेल्या आम्हा चौघींनी इतर सहा जणींनाही हे काम शिकविले, अशी माहिती बचत गटाच्या अध्यक्षा संध्या पाटील यांनी ‘वृत्तान्त’शी बोलताना दिली.\nसंध्या पाटील यांच्यासह वैशाली तुपे, राजश्री उतळे, मार्गारेट अँथोनी आणि चेतना पांचाळ या बचत गटातील पाचजणी सकाळी १० ते संध्याकाळी ५ या वेळेत गेले वर्षभर हे काम करीत आहेत. कंपनी त्यांना त्यांच्या कामाच्या जागी उद्वाहन यंत्राचे सुटे भाग आणून देते आणि जुळणी केल्यानंतर घेऊन जाते. जागेचे भाडे, इतर देखभाल खर्च वजा जाऊन सध्या प्रत्येकीला महिन्याकाठी साडेचार हजार रुपये उत्पन्न मिळते. या बचत गटातील आणखी एक सदस्या राजश्री उतळे ब्लँकेट, चादरी विक्रीचा व्यवसाय करतात.\nकंपनीमध्ये प्रशिक्षित इलेक्ट्रिशियन सुट्टय़ा भागांच्या जुळणीचे काम करतात. मात्र यापूर्वी अशा प्रकारच्या कोणत्याही स्वरूपाचे तांत्रिक काम न केलेल्या यशोधन महिला बचत गटाच्या महिलांनी अवघ्या दोन महिन्यांच्या प्रशिक्षणातून हे काम चांगल्या प्रकारे आत्मसात केले असून त्यांचे काम समाधानकारक असल्याची माहिती ओंकार इलेक्टॉनिक्सच्या गौरी अरुणाचल यांनी दिली.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nसंशयित दोषींवर वरदहस्त कोणाचा\n‘कस्तुरबा’च्या धर्तीवर ठाण्यात साथीच्या रोगांचे उपचार केंद्र\nठाण्यात गॅलरीची भिंत कोसळली, दुसऱ्या घटनेत हुंडाया कारचे नुकसान\nBus Accident: ‘ठाणे भिवंडी’-‘ठाणे शहापूर’ बसची धडक, २८ जण जखमी\nनवऱ्यानेच बायकोवर बलात्कार करुन तिची हत्या केली, पत्नीवर प्रेमसंबंधांचा होता संशय\nसुशांतच्या मृत्यूपूर्वी काही दिवस आधी रियाने मुंबईत घेतले दोन आलिशान फ्लॅट्स\nश्रुती मोदी आहे तरी कोण सुशांतच्या मृत्यूप्रकरणी CBI ने तिच्या विरोधात दाखल केला गुन्हा\nसुशांत सिंहच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे देण्यास रिया चक्रवर्तीचा विरोध, म्हणाली...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल शंकुतला द���वींनी मृत्यूआधी केलेली 'ती' भविष्यवाणी ठरली खरी\nसोनू सूदच्या मदतीचा ओघ कायम; रशियात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना केलं एअरलिफ्ट\nराज्यातील ग्रामीण भागांमधील करोना प्रादुर्भाव चिंताजनक\nकंपनी सेक्रेटरी प्रवेश परीक्षा ऑनलाइन\nदेशात २४ तासांत ६२,५३८ रुग्ण\nमुंबईतील ७७ टक्के रुग्ण करोनामुक्त\nमशिदीच्या पायाभरणीस जाणार नाही - आदित्यनाथ\nवकील तूर्त अत्यावश्यक सेवेत नाहीत\nऑनलाइन वर्गाना प्राध्यापकांचा विरोध\nतंत्रशिक्षण पदविका प्रवेशप्रक्रिया सोमवारपासून\nमुंबईतील मॉल्समध्ये ‘आरोग्य सेतू’ची ग्राहकांवर सक्ती\nयूपीएससी गुणवंताशी सोमवारी संवाद\n1 गणेशोत्सव मिरवणुकींचा पुणे पॅटर्न\n2 नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांना यावर्षी गणपती पावणार खास\n3 अंबरनाथसाठी सुधारित पाणी योजना\nअजित पवार मनसे नगरसेवकावर भडकले; म्हणाले, \"आमचे चार मंत्री करोना पॉझिटिव्ह आलेत\"X", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lyricskatta.com/goldichi-halad-lyrics-haladi-song-2020-bhau-kadam/", "date_download": "2020-08-07T21:31:25Z", "digest": "sha1:STL4JMWS5FJ7PJO54RF6DFWUFKGZWWGL", "length": 6125, "nlines": 141, "source_domain": "lyricskatta.com", "title": "गोल्डीची हळद Goldichi Halad Lyrics | Haladi Song 2020 | Bhau Kadam", "raw_content": "\nमुंडावळ्या डोई ग सजल्या\nनटुनशी आयल्या बहीणी साऱ्या\nगोल्डी यो झायला नवरा राजा, नवरा राजा, नवरा राजा, नवरा राजा…\nबॅण्ड वाजतय हळद गाजतय\nबॅण्ड वाजतय हळद गाजतय\nपोरा नाचतान भावाच्या हळदीला\nपोरा नाचतान गोल्डीच्या हळदीला\nनाचू दे नाचू दे पोरांना नाचू दे\nघालू दे घालू दे धिंगाणा घालू दे\nपोरा नाचतान भावाच्या हळदीला\nपोरा नाचतान गोल्डीच्या हळदीला\nझाला झगा मगा DJ लागला हळदीला\nसारे झिंगुणशी नाचताना गो मांडवाला\nआपले भावाची हळद हाय Trending ला\nहटके Style हाय फाय त्याचा दर्जा\nहातान अंगठ्या न गल्यान सोन्याच्या चैन्या\nनाचू दे नाचू दे पोरांना नाचू दे\nघालू दे घालू दे धिंगाणा घालू दे\nपोरा नाचतान भावाच्या हळदीला\nपोरा नाचतान गोल्डीच्या हळदीला\nकाकण सोन्याचा मामा आयला बांधायला\nगुडघ्याला बाशिंग लावुन उतावला नवरा\nसनी लिओनचा मजनू हाय यो कवरा\nमाहोल हळदीचा नशीला झाला सारा\nकोंबरा कापीला गावठी चाखण्याला\nकालवन सुकट पापलेट मावरयाचा\nकोंबरा कापीला गावठी चाखण्याला\nकालवन सुकट पापलेट मावरयाचा\nताव मारुनशी नाचतान गो मांडवाला\nपोरा नाचतान, पोरा नाचतान, पोरा नाचतान, पोरा नाचतान\nपोरा नाचतान भावाच्या हळदीला\nपोरा नाचतान गोल्डीच्या हळदीला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lokarogya-news/online-shopping-addiction-1623648/", "date_download": "2020-08-07T22:31:25Z", "digest": "sha1:5S2DVKP7FZZQVICRT3NVGJWGQKHR372P", "length": 18085, "nlines": 213, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Online shopping addiction | युवा भान : ऑनलाइन खरेदीचे व्यसन | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nशार्कच्या पिल्लांच्या मासेमारीत वाढ\nसागरी किनारा मार्गचा भराव सुरक्षित\nयुवा भान : ऑनलाइन खरेदीचे व्यसन\nयुवा भान : ऑनलाइन खरेदीचे व्यसन\nगेल्या काही वर्षांत ऑनलाइन खरेदीच्या प्रमाणात वाढ झाली असून यात तरुण स्त्रियांचे प्रमाण जास्त आहे.\nखरेदी हा अनेकांसाठी प्रामुख्याने महिलांसाठी तणाव कमी करण्याचा मार्ग असतो. कामाच्या ताणातून सुटका करून घेण्यासाठी बाजारात किंवा शॉपिंग मॉलमध्ये स्वत:साठी, घरासाठी खरेदी केल्यानंतर काही वेळासाठी आनंद मिळतो. मात्र आताशा बाजारात जाण्यासाठी फावला वेळ काढण्याचीही गरज राहिलेली नाही. नेहमी हातात असलेल्या मोबाइलवरूनच बाजारपेठा ग्राहकांच्या मुठीत आल्या आहेत. अर्थात असे त्यांना वाटते. विविध संकेतस्थळांच्या मोहमयी संदेशांच्या आहारी जाऊन दिवसाचे तासनतास वस्तू पाहण्यात घालवले जातात. तणाव कमी करण्यासाठी खरेदी करण्याच्या सवयीचे नकळत व्यसनामध्ये कधी रूपांतर होते हेच अनेकदा लक्षात येत नाही. किंबहुना दिवसाचा बहुतांश वेळ या संकेतस्थळांवर घालवणे हे व्यसन असल्याचेच मान्य करायला अनेकांची तयारी नसते.\nगेल्या काही वर्षांत ऑनलाइन खरेदीच्या प्रमाणात वाढ झाली असून यात तरुण स्त्रियांचे प्रमाण जास्त आहे. पाश्चात्त्य देशात ऑनलाइन खरेदीतून मानसिक आरोग्य बिघडत असल्याचे निदर्शनास आले आहे. भारतातही ऑनलाइन खरेदीच्या व्यसनाचे प्रमाण हळूहळू वाढत आहे. ऑनलाइन खरेदीचा अतिरेक हा क्रेडिट कार्डच्या वापरानंतर वाढतो. क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांकडे पैसे खर्च करण्याची मुभा असते. त्यामुळे पुढच्या महिन्यात पैसे देऊ या भावनेतून क्रेडिट कार्डची मर्यादा संपेपर्यंत खरेदी सुरू असते. त्यानंतर मात्र त्याचे बिल फेडताना आनंद मिळविण्यासाठी केलेली खरेदी मानसिक आरोग्य अधिक बिघडवते, असे मानसोपचारतज्ज्ञ डॉ. संदीप जाधव यांनी सांगितले. व्यसन केल्यानंतर ज्याप्रमाणे मेंदूमध्ये आनंद देणारी संप्रेरके निर्माण होतात. त्याच प्रमाणे ऑनलाइन शॉपिंगमुळे ग्राहकाला अतिशय आनंद मिळतो. कालांतराने ही खरेदी केवळ स्वत:साठी किंवा आवश्यक न राहता नातेवाईक, मित्रमैत्रिणीसाठी केली जाते, खरेदीसाठी नवनवीन कारणे शोधून काढली जातात, असेही डॉ. जाधव यांनी नमूद केले.\nऑनलाइन खरेदीचे दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे मोबाइलचा अतिवापर. अनेकदा आवश्यकता नसतानाही मोबाइलवर शोधमोहीम सुरू असते. माहिती मिळविण्याचे कारण सांगून आपण शॉपिंग संकेतस्थळांकडे वळतो.ोुळातच मोबाइलचा वापर किती आणि कसा करावा हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून असते. मनाच्या व्यवस्थापनासाठी अनेकदा मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घेतला जातो. मात्र ऑनलाइन खरेदीतून मानसिक आरोग्य बिघडते हे मान्य केले जात नाही, अशी मानसोपचारतज्ज्ञांची तक्रार असते. त्यामुळे पहिल्यांदा आपल्याकडून विनाकारण आणि जास्त खर्च होत आहे हे मान्य करावे आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करावेत, असे शीव रुग्णालयाचे मानसोपचारतज्ज्ञ डॉ. लोकेश चिरवटकर यांनी सांगितले. यासाठी केवळ ऑनलाइन खरेदी बंद करण्यापेक्षा आपला तणाव वाढण्याची कारणे शोधावीत. कामाच्या वाढणाऱ्या ताण कमी करण्यासाठी ऑनलाइन खरेदी केली जात असेल तर कामातून आनंद कसा मिळविता येईल या दृष्टीने विचार करा. यासाठी खरेदीऐवजी सकारात्मक पर्यायांचा विचार करा, असेही डॉ. चिरवटकर यांनी नमूद केले.\nऑनलाइन खरेदीचे व्यसन कसे ओळखाल\nप्रत्येक वेळी ऑनलाइन खरेदीचा विचार येतो.\nप्रयत्न करूनही ऑनलाइन खरेदीची इच्छा थांबवू शकत नाही.\nऑनलाइन खरेदीमुळे काम, नातेसंबंध आणि आर्थिक परिस्थितीवर परिणाम झाला आहे.\nऑनलाइन खरेदी करता आली नाही तर निराश होणे.\nऑनलाइन खरेदी केल्यानंतरच समाधान जाणवणे.\nआवश्यकता नसलेले आणि आवाक्याबाहेरील वस्तूंची खरेदी करणे.\nजास्तीची खरेदी झाल्याने अपराधीपणा वाटणे.\nऑनलाइन खरेदीच्या कारणामुळे इतर कामांकडे दुर्लक्ष होणे.\nऑनलाइन खरेदीवर नियंत्रण कसे आणाल\nक्रेडिट कार्डचा वापर टाळा किंवा आवश्यक असल्यास क्रेडिट कार्डच्या वापरावर बंधन आणा.\nमानसिक तणाव कमी करण्यासाठी खरेदीव्यतिरिक्त चित्रपट, वाचन, संगीत यांसारख्या पर्यायांचा अवलंब करा.\nमानसोपचारात ‘डिले ग्रॅटिफिकेश’ नावाची संकल्पना आहे. यानुसार खरेदी करण्याची इच्छा होत असेल तर त्याला त्वरित प्रतिसाद देऊ नका. उदा. तुम्हाला खरेदी करण्याची इच्छा झाली तर तो विचार दुसऱ्या दिवसावर ढकला. या पद्धतीतून हळूहळू ऑनलाइन खरेदीचे प्रमाण कमी होते.\nऑनलाइन खरेदीचे व्यसन सुरू होण्यामागे तणाव कारणीभूत असल्याचे मान्य करा आणि आपल्याला निर्माण होणारा तणाव होण्यामागची कारणे शोधा. त्यावर विचार करा. तो तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न करा.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nसुशांतच्या मृत्यूपूर्वी काही दिवस आधी रियाने मुंबईत घेतले दोन आलिशान फ्लॅट्स\nश्रुती मोदी आहे तरी कोण सुशांतच्या मृत्यूप्रकरणी CBI ने तिच्या विरोधात दाखल केला गुन्हा\nसुशांत सिंहच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे देण्यास रिया चक्रवर्तीचा विरोध, म्हणाली...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल शंकुतला देवींनी मृत्यूआधी केलेली 'ती' भविष्यवाणी ठरली खरी\nसोनू सूदच्या मदतीचा ओघ कायम; रशियात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना केलं एअरलिफ्ट\nराज्यातील ग्रामीण भागांमधील करोना प्रादुर्भाव चिंताजनक\nकंपनी सेक्रेटरी प्रवेश परीक्षा ऑनलाइन\nदेशात २४ तासांत ६२,५३८ रुग्ण\nमुंबईतील ७७ टक्के रुग्ण करोनामुक्त\nमशिदीच्या पायाभरणीस जाणार नाही - आदित्यनाथ\nवकील तूर्त अत्यावश्यक सेवेत नाहीत\nऑनलाइन वर्गाना प्राध्यापकांचा विरोध\nतंत्रशिक्षण पदविका प्रवेशप्रक्रिया सोमवारपासून\nमुंबईतील मॉल्समध्ये ‘आरोग्य सेतू’ची ग्राहकांवर सक्ती\nयूपीएससी गुणवंताशी सोमवारी संवाद\n1 मन:शांती : औषधोपचार\n2 पिंपळपान : पुदिना\nअजित पवार मनसे नगरसेवकावर भडकले; म्हणाले, \"आमचे चार मंत्री करोना पॉझिटिव्ह आलेत\"X", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/marathi-news-ugc-asks-universities-celebrate-29th-september-surgical-strike-day-3208", "date_download": "2020-08-07T21:04:21Z", "digest": "sha1:ZOEVBFBNP735JSJX3WLS6PR4J3OBRYZU", "length": 8716, "nlines": 130, "source_domain": "www.saamtv.com", "title": "विद्यापीठे आणि उच्च शिक्षण संस्थांना २९ सप्टेंबर हा दिवस ‘सर्जिकल स्ट्राइक दिन’ म्हणून पाळण्याचे आदेश | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग ���्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nविद्यापीठे आणि उच्च शिक्षण संस्थांना २९ सप्टेंबर हा दिवस ‘सर्जिकल स्ट्राइक दिन’ म्हणून पाळण्याचे आदेश\nविद्यापीठे आणि उच्च शिक्षण संस्थांना २९ सप्टेंबर हा दिवस ‘सर्जिकल स्ट्राइक दिन’ म्हणून पाळण्याचे आदेश\nविद्यापीठे आणि उच्च शिक्षण संस्थांना २९ सप्टेंबर हा दिवस ‘सर्जिकल स्ट्राइक दिन’ म्हणून पाळण्याचे आदेश\nविद्यापीठे आणि उच्च शिक्षण संस्थांना २९ सप्टेंबर हा दिवस ‘सर्जिकल स्ट्राइक दिन’ म्हणून पाळण्याचे आदेश\nशुक्रवार, 21 सप्टेंबर 2018\nUGC म्हणजेच विद्यापीठ अनुदान आयोगानं देशभरातील विद्यापीठे आणि उच्च शिक्षण संस्थांना २९ सप्टेंबर हा दिवस ‘सर्जिकल स्ट्राइक दिन’ म्हणून पाळण्याचे आदेश दिलेत.\nया दिवशी सशस्त्र दलांतील जवानांच्या बलिदानाबाबत माजी सैनिकांचे संवाद सत्र, विशेष परेड, प्रदर्शनांचे आयोजन तसेच सशस्त्र दलांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना शुभेच्छापत्रे पाठविण्यात यावीत असंही यूजीसीने आपल्या आदेशात म्हटलंय.\nUGC म्हणजेच विद्यापीठ अनुदान आयोगानं देशभरातील विद्यापीठे आणि उच्च शिक्षण संस्थांना २९ सप्टेंबर हा दिवस ‘सर्जिकल स्ट्राइक दिन’ म्हणून पाळण्याचे आदेश दिलेत.\nया दिवशी सशस्त्र दलांतील जवानांच्या बलिदानाबाबत माजी सैनिकांचे संवाद सत्र, विशेष परेड, प्रदर्शनांचे आयोजन तसेच सशस्त्र दलांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना शुभेच्छापत्रे पाठविण्यात यावीत असंही यूजीसीने आपल्या आदेशात म्हटलंय.\n२९ सप्टेंबर २०१६ रोजी भारत-पाकिस्तान सीमेवरील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपलीकडे जाऊन दहशतवाद्यांच्या सात तळांवर हल्ले करीत सर्जिकल स्ट्राइक केले होतं. विशेष दलाकडून करण्यात आलेल्या या कारवाईत पाकव्याप्त काश्मीरमधून घुसखोरीच्या तयारीतील दहशतवाद्यांचे खूप मोठे नुकसान झाले होते.\nभारतीय जवानांच्या या यशाची आठवण म्हणून विद्यापीठांत हा दिवस साजरा करण्याच्या सूचना विद्यापीठांना देण्यात आल्या आहेत.\nugc शिक्षण education शिक्षण संस्था प्रदर्शन भारत पाकिस्तान universities surgical strike\nअंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी\nमुंबई विद्यापीठाच्या पदविका, पदवीपूर्व आणि पदव्युत्तर अभ्��ासक्रमांच्या अंतिम...\nविद्यापीठे, महाविद्यालयांमध्ये जंक फूड बॅन\nदेशभरातील सर्व विद्यापीठे, त्यांच्याशी संलग्न महाविद्यालये आणि अन्य उच्च शिक्षण...\nविद्यार्थ्यांचं नुकसान होऊ देणार नाही - विनोद तावडे\nयूजीसीनं जाहीर केलेल्या यादीत मुंबईसह अन्य मुक्त विद्यापीठांची नावं नसल्यामुऴे...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokbharatnews.com/?p=9546", "date_download": "2020-08-07T21:38:57Z", "digest": "sha1:A5U4EIYFV7TGA4EVWX5UPRYHLKMIKV6W", "length": 10267, "nlines": 71, "source_domain": "lokbharatnews.com", "title": "तळेगाव येथील सरपंच उपसरपंच यांचे सदस्यत्व रद्द विभागीय आयुक्त चा निकाल", "raw_content": "\nसंपादक ज्ञानेश्वर डोईजड व सहसंपादक – वैजनाथ स्वामी\nतळेगाव येथील सरपंच उपसरपंच यांचे सदस्यत्व रद्द विभागीय आयुक्त चा निकाल\nठळक घडामोडी नांदेड जिल्हा हदगाव\nNovember 13, 2019 ज्ञानेश्वर डोईजड - संपादक\nहदगाव : देवानंद हुंडेकर\nतळेगाव ता हदगाव येथील महिला सरपंच व उपसरपंच त्यांचे ग्रामपंचायतचे सदस्यत्व रद्द करण्याचा जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांचा निर्णय कायम ठेवण्याचा निकाल विभागीय अप्पर आयुक्त शिवानंद टाकसाळे त्यांनी कायम ठेवण्याचा आदेश दिला असून दोघांचे सदस्यत्व रद्द होण्यामुळे पायउतार व्हावे लागले आहे.\nगावातील तक्रार बालाजी फुलसिंग जाधव यांनी गावातील सरपंच उपसरपंच गावातील विकासासाठी आलेला शासकीय निधी स्वतःच्या पत्नीचे नावे उचल करून ग्रामपंचायत अधिनियम कायद्याचे उल्लंघन केल्यामुळे दोघाचे सदस्यत्व रद्द करण्यात यावे अशी तक्रार जिल्हाधिकारी कार्यालय येथे केली होती जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी 14 जून 2019 रोजी याबाबतचा निकालात सरपंच उपसरपंचचाचे सदस्यत्व तक्रारीतील आरोपांमध्ये सत्यता काढल्यामुळे रद्द केली होते या निकालाला अप्पर विभागीय आयुक्त शिवानंद टाकसाळे यांच्या कार्यालयात 19 जून 2019 आव्हान देत स्थगिती मिळवली होती .\nतक्रारदार जाधव यांनी गटविकास अधिकारी हाताशी धरून खोटा चुकीचा अहवाल बनवला आहे तसेच तक्रारदार हे गावचे माजी सरपंच त्यांनी विकास कामासाठी आलेल्यांनी निधीतील खर्च दिल्यास मी तक्रार करणार नाही अशी बेकायदेशीर मागणी केली पण मागणी मान्य झाली नसल्यामुळे तक्रारदाराने राजकीय द्वेषातून तक्रार केली असून ती रद्द करण्यात यावी सरपंच व उपसरपंच यांच्या वकिलांनी युक्तीवाददरम्यान केली ही माहिती अप्पर विभागीय आयुक्तांनी फेटाळली अपर विभागीय आयुक्तांनी याप्रकरणी अपीलअर्थी व प्रतिवादी यांच्या वकिलांनी सादर केलेली म्हणी पुरावे व्यक्तिवाद ऐकून निर्णय दिला आहे.\nत्यामध्ये तळेगाव येथील ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच स्वतः किंवा पती द्वारे शासनाच्या विकास निधी साठी आलेली रक्कम उचल केली आहे याबाबतचा गटविकास अधिकारी पंचायत समिती हदगाव यांचा अहवाल महत्त्वाचा पुरावा निकालासाठी ग्राह्य धरण्यात आला आहे परिणामी अपील आर्थी यांचा आपली अर्ज नामंजूर करून जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांचा ता 14 जून 2019 चा आदेश कायम ठेवण्यात येत आहे असे टेकसाळे यांनी निकालात स्पष्ट केले\nमहाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू; राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाली\nशिवसेना पाठोपाठ झारखंडचा लोक जनशक्ती पक्षही ‘एनडीए’तून बाहेर\nरेती तस्करीची बातमी दिल्याचा आकस धरुन संपादकावर हल्ला\nApril 2, 2020 ज्ञानेश्वर डोईजड - संपादक\nप्रभागात डोर टु डोर फवारणी व स्वच्छता करण्याची मागणी\nMarch 29, 2020 ज्ञानेश्वर डोईजड - संपादक\nधनाजी जोशी यांना युवारत्न राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर\nJanuary 28, 2020 ज्ञानेश्वर डोईजड - संपादक\nशिवशंकर स्वामी यांनी जन्मदिनी वृक्षारोपण करून जन्मदिवस कोरोना योधांना समर्पित केले\nप्रधानमंत्री आवास योजनेचे प्रपत्र ड च्या लाभार्थ्यांची आधार लिंक सुरु करा – डॉ.रणजीत काळे\nखा.प्रताप पाटील चिखलीकर यांना कोरोनाची लागण …..नांदेडात कोरोनाने पालकमंत्री,आमदार नंतर खासदारालाही सोडले नाही\nकोरोनामुळे लॉकडाऊन भोगस बियाणेमुळे दुबार पेरणी – पैसा संपला ,बँक काय शेतकऱ्यांना नविन कर्ज देईना..\nजिप मुख्य कार्यकारी अधिकारी समोरच ग्रामीण भागातील आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार समोर …अंबुलगा येथे दिली होती भेट\nशिवशंकर स्वामी यांनी जन्मदिनी वृक्षारोपण करून जन्मदिवस कोरोना योधांना समर्पित केले August 7, 2020\nप्रधानमंत्री आवास योजनेचे प्रपत्र ड च्या लाभार्थ्यांची आधार लिंक सुरु करा – डॉ.रणजीत काळे August 7, 2020\nखा.प्रताप पाटील चिखलीकर यांना कोरोनाची लागण …..नांदेडात कोरोनाने पालकमंत्री,आमदार नंतर खासदारालाही सोडले नाही August 7, 2020\n\"लोकभारत न्यूज\" पोर्टल द्वारा प्रसिद्��� बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक मालक सहमत असतीलच असे नाही. चुकून काही वाद निर्माण झाल्यास मुखेड न्यायालय अंतर्गत मर्यादित राहील. C-2019 CopyRight लोकभारत न्यूज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A5%80.%E0%A4%9C%E0%A5%87._%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%B2_%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%9C", "date_download": "2020-08-07T22:16:42Z", "digest": "sha1:D4P6KKUXV5HHMBHVCNUSGMQ3VBVLQF54", "length": 5395, "nlines": 51, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "बी.जे. मेडिकल कॉलेज - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nबैरामजी जीजीभॉय ऊर्फ बी.जे मेडिकल कॉलेज हे पुण्यातील वैद्यकीय महाविद्यालय आहे.\nपुणे, पुणे जिल्हा, पुणे विभाग, महाराष्ट्र, भारत\n१८° ३१′ ४१.१६″ N, ७३° ५२′ १८.४८″ E\nहे महाविद्यालय १८७८मध्ये बी.जे. वैद्यकीय शाळा नावाने सुरू झाले व १९४६मध्ये त्याला महाविद्यालयाचा दर्जा देण्यात आला. सध्या महाराष्ट्र सरकार हे चालवते. ससून रुग्णालयाशी हे संलग्न असून या दोन्ही संस्था पुणे रेल्वे स्थानकापासून चालत पाच मिनिटांच्या अंतरावर आहेत.. या महाविद्यालयात एक सुसज्ज नाट्यगृह आहे. त्याचा फायदा घेऊन या महाविद्यालयाचे डॉ.श्रीराम लागू, डॉ.मोहन आगाशे, डॉ.जब्बार पटेल हे विद्यार्थी पुढे नामवंत अभिनेते झाले. चित्रकार डॉ.नितिन लवंगारे आणि कवि डॉ. शंतनू चिंधडे हे याच बी.जे. महाविद्यालयातून डॉक्टर झाले.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nLast edited on १९ एप्रिल २०२०, at १६:०६\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १९ एप्रिल २०२० रोजी १६:०६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.my-ip-is.com/2600:1f14:b62:9e02:33ac:3a7c:90cd:f890", "date_download": "2020-08-07T21:24:54Z", "digest": "sha1:ZX4X4LFPECY2TECTIYKTZ6QDWSZX4HT2", "length": 9001, "nlines": 46, "source_domain": "mr.my-ip-is.com", "title": "माझा आयपी म्हणजे काय, तुमचा आयपी���्हीएक्सएनयूएमएक्स आयपीव्हीएक्सएनयूएमएक्स दशांश मायिप वर. 4: 6f2600: b1: 14e62: 9ac: 02a33c: 3cd: f7", "raw_content": "\nआयएसपी यादी IPV6 अनुकूलन स्पीड टेस्ट रोमन अंकांमध्ये तुमचा आयपी IPv4 आणि IPv6 पीएचपी सबनेट कॅल्क्युलेटर भौगोलिक स्थान\nव्हीपीएन काय आहेVLAN काय आहेसोशल इंजिनियरिंग अटॅक टाळण्यासाठी 8 मार्गएंटरप्राइज वायरलेस नेटवर्क सुरक्षित करण्यासाठी व्हीपीएन वापरणेलिंकिज़ डब्ल्यूआरटीएक्सएनएक्सजी वायरलेस जी ब्रॉडबँड राउटर सुरक्षित करणे\nया आयपी पत्त्याची पूर्वी शोध घेण्यात आली आहे:\nआपला आयपी पांढर्या सूचीत घेण्यासाठी फक्त तांत्रिक व्यक्ती किंवा मुलीसह सामायिक करा. आपल्या आयपी सामायिक करण्यासाठी फक्त बटनांपैकी एकावर क्लिक करा.\nLOC बोर्डमन युनायटेड स्टेट्स\nआरईजीः ओरेगॉन अमेरिका / लॉस एंजेलिस\nवापरलेले उपकरण एक आहे डेस्कटॉप नावासह विंडोज डेस्कटॉप, विंडोज एक्सएमएक्स (7) वर चालत, मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशनने तयार केले. वापरलेला ब्राउझर आहे Chrome आवृत्ती 72 by गुगल इंक.\nमाझे आईपी काय आहे\nमायप वर आईपी आयपी तुमचा पत्ता IPv4 IPv6 दशांश\nमाझे आयपी ipxXX काय आहे\nYour IP address is 2600:1f14:b62:9e02:33ac:3a7c:90cd:f890. माय-ip-is.com शोधण्याकरिता सुलभ असू शकते आयपी पत्तेशोधण्यासाठी, भौगोलिक स्थान आयपी अॅड्रेस, प्रॉक्सी तपासणी, ईमेल ट्रेसिंग आणि ब्लॅकलिस्ट चेक. नवीनः आमच्याबरोबर इंटरनेटची स्पीड तपासा स्पीड टेस्ट.\nरोमन अंकांमध्ये आपली आयपी जाणून घेऊ इच्छिता आपली तपासणी करा रोमन अंक IP.\nमाझे आईपी काय आहे in रोमन अंक.\nआयपी पत्ता काय आहे\nइंटरनेट प्रोटोकॉल अॅड्रेस (किंवा आयपी ऍड्रेस / मायिप) हा एक अद्वितीय पत्ता आहे जो स्वतःला ओळखण्यासाठी आणि आयपी नेटवर्कमधील इतर डिव्हाइसेससह संप्रेषण करण्यासाठी वैयक्तिक संगणक, टॅब्लेट आणि स्मार्टफोन सारख्या डिव्हाइसेसचे संगणन करतो. आयपी नेटवर्कशी कनेक्ट केलेले कोणतेही डिव्हाइस नेटवर्कमध्ये एक अनन्य आयपी पत्ता असणे आवश्यक आहे. एखादे IP पत्ता रस्त्याच्या पत्त्याशी किंवा टेलिफोन नंबरशी संबंधित आहे ज्याचा वापर एखाद्या विशिष्ट घटकास ओळखण्यासाठी केला जातो. आज आयपी पत्त्यांच्या दोन आवृत्त्या आहेत, तथापि आपला संगणक नेहमी इंटरनेटशी संप्रेषण करण्यासाठी एक पत्ता वापरत आहे. त्यांना IPV4 आणि IPV6 (आयपी आवृत्ती 4 आणि आयपी आवृत्ती 6).\nआयपी चिकन - काय आहे मायिप पत्ता माझा आयपी आहे: एक्सएनयूएमएक्स: एक्सएनय���एमएक्सएफएक्सएनयूएमएक्स: बीएक्सएनयूएमएक्स: एक्सएनयूएमएक्सएक्सएनयूएमएक्स: एक्सएनयूएमएक्सएक्स: एक्सएनयूएमएक्सएक्सएनएमएक्सएक्स: एक्सएनयूएमएक्ससीडी: एफएक्सएनयूएमएक्स. तुमचा आयपी शोधा.\nमाय-आईपी / माझे आईपी आणि मायिप, मायिप अनुकरणीय आहेत.\nया आयपी विषयी भौगोलिक स्थान माहिती - एक्सएनयूएमएक्स: एक्सएनयूएमएक्सएक्सएक्सएएनएक्सएक्स: बीएक्सएनयूएमएक्स: एक्सएनयूएमएक्सएक्सएनएमएक्स: एक्सएनयूएमएक्सएक्स: एक्सएनयूएमएक्सएक्सएनएमएक्सएक्स: एक्सएनयूएमएक्ससीडी: एफएक्सएनयूएमएक्स\nएलओसीः बोर्डमन युनायटेड स्टेट्स\nआरईजीः ओरेगॉन अमेरिका / लॉस एंजेलिस\nमाझे काय आहे आयपी पत्ता माझा आयपी आयएस: एक्सएनयूएमएक्स: एक्सएनयूएमएक्सएक्सएक्सएक्सएक्सएक्स: बीएक्सएनयूएमएक्स: एक्सएनयूएमएक्सएक्सएनयूएमएक्स: एक्सएनयूएमएक्सएक्स: एक्सएनयूएमएक्सएक्सएनयूएमएक्स: एक्सएनयूएमएक्ससीडी: एफएक्सएनयूएमएक्स आपला आयपी तपासा.\nमाय-ip-is.com ही एक सेवा आहे जी आपला IP पत्ता आणि काही अधिक माहिती प्रदान करते.\nआयपी पत्त्यांवर अधिक जाणून घ्या माझे आईपी आहे विकीपीडियावर. अधिक DNS साधने वर आढळू शकते MXcorrect.com\nमाझे आईपी सर्व भाषांमध्ये उपलब्ध आहे पहा मायइप मुख्यपृष्ठ भाषा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.my-ip-is.com/34.211.146.212", "date_download": "2020-08-07T21:26:44Z", "digest": "sha1:ZFJEXKLJBTPZIGQTXP3BVH7ZQGSGFL6K", "length": 7284, "nlines": 46, "source_domain": "mr.my-ip-is.com", "title": "माझे आयपी काय आहे, मायप वर आपला पत्ता IPv4 IPv6 दशांश. 34.211.146.212", "raw_content": "\nआयएसपी यादी IPV6 अनुकूलन स्पीड टेस्ट रोमन अंकांमध्ये तुमचा आयपी IPv4 आणि IPv6 पीएचपी सबनेट कॅल्क्युलेटर भौगोलिक स्थान\nव्हीपीएन काय आहेVLAN काय आहेसोशल इंजिनियरिंग अटॅक टाळण्यासाठी 8 मार्गएंटरप्राइज वायरलेस नेटवर्क सुरक्षित करण्यासाठी व्हीपीएन वापरणेलिंकिज़ डब्ल्यूआरटीएक्सएनएक्सजी वायरलेस जी ब्रॉडबँड राउटर सुरक्षित करणे\nया आयपी पत्त्याची पूर्वी शोध घेण्यात आली आहे:\nआपला आयपी पांढर्या सूचीत घेण्यासाठी फक्त तांत्रिक व्यक्ती किंवा मुलीसह सामायिक करा. आपल्या आयपी सामायिक करण्यासाठी फक्त बटनांपैकी एकावर क्लिक करा.\nLOC पोर्टलँड युनायटेड स्टेट्स\nआरईजीः ओरेगॉन अमेरिका / लॉस एंजेलिस\nजीपीएस अक्षांश निर्देशित करते: 45.5235 (45 ° 31 '24.6 \") रेखांश: -एक्सNUMएक्स (-122.676 ° 122' 40\").\nवापरलेले उपकरण एक आहे डेस्कटॉप नावासह वि��डोज डेस्कटॉप, विंडोज एक्सएमएक्स (10) वर चालत, मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशनने तयार केले. वापरलेला ब्राउझर आहे Chrome आवृत्ती 0 by गुगल इंक.\nमाझे आईपी काय आहे\nमायप वर आईपी आयपी तुमचा पत्ता IPv4 IPv6 दशांश\nमाझे आयपी ipxXX काय आहे\nआपला आयपी पत्ता 34.211.146.212 आहे. माय-ip-is.com शोधण्याकरिता सुलभ असू शकते आयपी पत्तेशोधण्यासाठी, भौगोलिक स्थान आयपी अॅड्रेस, प्रॉक्सी तपासणी, ईमेल ट्रेसिंग आणि ब्लॅकलिस्ट चेक. नवीनः आमच्याबरोबर इंटरनेटची स्पीड तपासा स्पीड टेस्ट.\nरोमन अंकांमध्ये आपली आयपी जाणून घेऊ इच्छिता आपली तपासणी करा रोमन अंक IP.\nमाझे आईपी काय आहे in रोमन अंक.\nआयपी पत्ता काय आहे\nइंटरनेट प्रोटोकॉल अॅड्रेस (किंवा आयपी ऍड्रेस / मायिप) हा एक अद्वितीय पत्ता आहे जो स्वतःला ओळखण्यासाठी आणि आयपी नेटवर्कमधील इतर डिव्हाइसेससह संप्रेषण करण्यासाठी वैयक्तिक संगणक, टॅब्लेट आणि स्मार्टफोन सारख्या डिव्हाइसेसचे संगणन करतो. आयपी नेटवर्कशी कनेक्ट केलेले कोणतेही डिव्हाइस नेटवर्कमध्ये एक अनन्य आयपी पत्ता असणे आवश्यक आहे. एखादे IP पत्ता रस्त्याच्या पत्त्याशी किंवा टेलिफोन नंबरशी संबंधित आहे ज्याचा वापर एखाद्या विशिष्ट घटकास ओळखण्यासाठी केला जातो. आज आयपी पत्त्यांच्या दोन आवृत्त्या आहेत, तथापि आपला संगणक नेहमी इंटरनेटशी संप्रेषण करण्यासाठी एक पत्ता वापरत आहे. त्यांना IPV4 आणि IPV6 (आयपी आवृत्ती 4 आणि आयपी आवृत्ती 6).\nआयपी चिकन - काय आहे मायिप पत्ता माझे आयपी: 34.211.146.212 आहे. आपला आयपी शोधा.\nमाय-आईपी / माझे आईपी आणि मायिप, मायिप अनुकरणीय आहेत.\nया आयपी - 34.211.146.212 बद्दल भौगोलिक स्थान माहिती\nLOC: पोर्टलँड युनायटेड स्टेट्स\nआरईजीः ओरेगॉन अमेरिका / लॉस एंजेलिस\nमाझे काय आहे आयपी पत्ता माझे आयपी हे आहे: 34.211.146.212 आपले आयपी तपासा.\nमाय-ip-is.com ही एक सेवा आहे जी आपला IP पत्ता आणि काही अधिक माहिती प्रदान करते.\nआयपी पत्त्यांवर अधिक जाणून घ्या माझे आईपी आहे विकीपीडियावर. अधिक DNS साधने वर आढळू शकते MXcorrect.com\nमाझे आईपी सर्व भाषांमध्ये उपलब्ध आहे पहा मायइप मुख्यपृष्ठ भाषा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.manachetalks.com/11859/how-to-be-positive-vait-vicharanna-dur-kse-krave-marathi-manachetalks-manacheshlok/", "date_download": "2020-08-07T20:52:42Z", "digest": "sha1:JUOERP7NACXPMLTTYHB745MMX4ARUBCO", "length": 30095, "nlines": 193, "source_domain": "www.manachetalks.com", "title": "वाईट विचारांच्या भुताला कसे पळवून लावावे यासाठीचे तीन नियम !! | मनाचेTalks", "raw_content": "\nHome प्रेरणादायी /Motivational वाईट विचारांच्या भुताला कसे पळवून लावावे यासाठीचे तीन नियम \nवाईट विचारांच्या भुताला कसे पळवून लावावे यासाठीचे तीन नियम \nतुमचं एंजल माईंड आणि डेव्हील माईंड यातल्या डेव्हील माईंडला प्रभावी होऊ न देण्याच्या काही सोप्या टिप्स वाचा या लेखात.\nमाणसाच्या मनाचेTalks किती सुंदर असतात. कोणालाही विचारा, तो कायम सकारात्मक स्वप्नरंजन करतो.\nप्रत्येकाला आयुष्याकडून खूप काहीतरी उत्कृष्ट हवे असते. नवनवीन संधी, चांगली नाती, सुदृढ शरीरसौष्ठव, तल्लख बुद्धिमत्ता, उत्तम कार्यक्षमता आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे बक्कळ पैसा..\nपण जे काही आयुष्याकडून हवे असते ते सगळ्यांनाच मिळते का शक्यतो नाही हेच उत्तर आपल्याला मिळेल.\nकार्य पूर्ण करण्यात आपले प्रयत्न कमी पडत असतील असे आपण मानू. प्रयत्न खूप करत असू आणि तरीही नाही मिळाले तर नशिबाच्या नावाने चांगभलं समजून पुढे चालत राहू… नाही का\nपण प्रयत्न आणि नशीबाची जोड असणारेही कधी कधी हतबल असतात.. सगळे मिळवणे शक्य असूनही ते कुठे तरी मागेच पडतात..\nआणि ह्याला एकमेव कारण म्हणजे त्यांच्या मनातील नैराश्य.\nहा मानसिक निराशावाद आपल्यामध्ये पोटेंशिअल असून सुद्धा आपल्याला मागे मागे ओढतो.\nकधी कधी तर आपल्या हे लक्षातही येत नाही.. अलगद आलेली संधी गमावली की मात्र आपल्यावर रडत बसायची वेळ येते.\nआपल्याला आपल्याच मनाचे खेळ त्रास देतात. समोर कोणतीही परिस्थिती असली की मनाचे २ आवाज आपल्या मदतीला येतात..\nएक आवाज (म्हणजेच एंजल) आपल्याला सकारात्मक सल्ले देतो तर दुसरा (डेव्हिल) नकारात्मकतेकडे घेऊन जातो…\nअशी द्विधा मनस्थिती झाली तर निराशावादी माणसांचे ‘डेव्हिल माईंड’ च जास्ती प्रभावी ठरते आणि ते अपयशी होतात..\nहे डेव्हिल माईंड आपल्याला विश्वास देते की आपण काही करू शकत नाही, हे आपल्याला शक्य नाही, आपण तितकेसे हुशार नाही, थोडक्यात काय तर आपली काहीही करण्याची लायकी नाही..\nआणि ह्यावर आपले मन डोळे मिटून भरोसा ठेवते. हेच शत्रू झालेले मन आपल्याला हव्या असलेल्या सगळ्या गोष्टींपासून लांब घेऊन जाते.\nआपल्यामध्ये नकारात्मक भावभावनांना स्थान मिळवून देते. डिप्रेशन, तणाव, anxiety ह्या सगळ्याला आपले नैराश्यवादी मन खत पाणी घालते.\nपण जर आपल्याला ह्या सैतानाच्या विळख्यातून बाहेर पडायचे असेल तर आपल्या ह्या डेव्हिल माईंडचा प��िला बंदोबस्त केला पाहिजे.\nतरच तुम्हाला तुमच्यातले गुण कळतील, तुमचे पोटेंशिअल काय आहे त्याची जाणीव होईल. त्यामुळे ह्या सैतानाचा आवाज न ऐकता आपल्या आतील सकारात्मक आवाज ऐकायला शिकले पाहिजे.\nह्यासाठी आधी, जो नकळत का असेना पण नकारात्मक विचार आपण जोपासतो तो कसा ते जाणून घेऊया..\n१. कोणत्याही गोष्टीतून घटनेतून प्रथम बरोबर वाईट शोधतो:\nही सवय सगळ्यांनाच असते. मुलेही मोठ्यांकडे पाहून ही सवय शिकून घेतात आणि लहानपपणापासूनच आपल्यामध्ये अशी नकारात्मकता वाढीस लागते.\nम्हणजे बघा ना, काही पालकांना सगळ्या मुलांच्यात सगळे उत्तम गुण दिसतात मात्र आपल्याच मुलात काही ना काही कमजोरी दिसते.\nचुकून कधी हिंदी मध्ये सगळ्यात कमी गुण का आहेत म्हणून त्यास बोल लावतात. मात्र एरवी कायम इतर सगळ्या विषयात अगदी ‘ए’ ग्रेड असली तरी ती दिसत नाही..\nस्वतःमधला डेव्हिल तर मान वर काढतोच पण त्या लहान मुलाच्या डोक्यातही न्यूनगंड उत्पन्न होतोय हे लक्षातच घेत नाहीत.\n२. सगळ्यांचे खापर स्वतःवरच फोडून घेणे:\nकोणत्याही कामात कोणतेही विघ्न आले तर त्याला जबाबदार आपणच, असा विचार करणारे पाहिले मनातल्या राक्षसाच्या तावडीत सापडतात..\nगल्लीतली क्रिकेट मॅच कॅन्सल झाली, म्हणजे मी त्या टीम मध्ये असल्याने कोणाला माझ्यासोबत खेळायची इच्छा नसल्यानेच कॅन्सल झाली.\nसोसायटीच्या कमिटीने यंदा वर्गणी गोळा करण्याची टीम वेगळी बनवली म्हणजे आता माझ्यावर कोणाचा विश्वासच नाही राहिला. अशा पद्धतीचे मनाचे मांडे खाणारी माणसे सतत नैराश्यवादी राहतात.\n३. कुठल्याही कार्याच्या सुरुवातीला कायम नकारार्थी विचार करणे:\nऑफिसमधील कोणी मित्र नोकरी सोडून नवीन बिझनेस करणार आहे म्हणून सगळेच त्याला शुभेच्छा देतात मात्र सगळ्यात आधी फक्त नकारात्मक विचार करणारे जाऊन त्या मित्राला उगीच घाबरवून येतात.\nअरे बिझनेस असा कसा चालेल तू त्यात अपयशी झालास तर तू त्यात अपयशी झालास तर पुन्हा नोकरी मिळेल का पुन्हा नोकरी मिळेल का मग काय करशील आशा प्रकारचे अत्यंत निगेटिव्ह शेरे मारून येतात..\nस्वतः तर कोणतेच काम हिरीरीने, सकारात्मकतेने करणार नाहीत मात्र दुसऱ्यांनाही भ्रमित करून सोडणार.\n४. टोकाचे मत मांडणे:\nकाही जण बऱ्याचदा टोकाची मते मांडतात. त्यांना बॅलन्स्ड राहताच येत नाही.. चांगले टोकाचे विचार परवडतात… पण हे सारखे नि��ाशाजनक टोकाचे विचार करतात\nम्हणजे कधी चुकून स्वयंपाक करताना एखादा पदार्थ बिघडला तर मी आता कधीच चांगला स्वयंपाक करू शकणार नाही. किंबहुना मी स्वयंपाक करण्याच्या लायकीचाच नाही. हे ही निराशावादी विचारांचे पाईक असतात.\nहे असे मनामध्ये इतकी निगेटिव्हीटी भरून कसे राहतो आपण ह्याचा विचार केलाय का कधी\nकधीतरी शांततेने थोडा विचार करा….\nकी मी चांगले ते गाळून फक्त वाईटाचा विचार करतो का\nसगळ्यातून शेवटी फक्त काहीतरी वाईटच घडणार असे समजून चालतो का\nसगळ्या चुकांना मी स्वतःलाच जबाबदार धरतोय का\nमला हे रंगीबेरंगी सुंदर जग फक्त कृष्णधवलच दिसतेय का\nह्या सगळ्यांचे उत्तर, जर हो येत असेल तर आपण खूपच निराशावादी होत चाललेलो आहे हे पक्के समजा. मग आता ह्या निराशावादातून आशावादाकडे कसे वळता येईल ह्यावर थोडे मंथन करा.\nकारण आपल्या मनातल्या ह्या दुष्टभावनांना आवर घालणे फारच गरजेचे आहे. ह्या निराश करणाऱ्या भावना आपल्याला चांगला माणूस बनू देत नाहीत.\nनिराश, हतबल, डिप्रेस्ड, गूढ किंवा विकृत अशी मनोवृत्ती वाढीस लागण्याची शक्यता असते. अशी माणसे समाजात सुद्धा नाकारली जातात.\nम्हणून जितक्या लवकर तुमच्या मनातून हे नाकारात्मकतेचे भूत पळून जाईल तितक्या लवकर तुम्ही आयुष्य जगायला शिकाल. तुमची नोकरी, तुमचे काम आनंदाने करायला शिकाल. सगळ्या लोकांमध्ये आवडीचे, हवेहवेसे बनून राहाल.\nहे तर आपल्याला आता कळून चुकले आहे की, हे विचारांचे दुष्टचक्र आपल्याला हवे असलेले आयुष्य कधीच जगू देत नाहीत.\nतर मंडळी सोप्या पद्धतीने ह्या वाईट विचारांच्या भुताला कसे पळवून लावायचे ते आपण पाहू:\n१. मनातल्या आवाजाला एकदा ऐकून घ्या आणि त्यावर उपाय योजना करा:\nएखाद्या सभेत उभे राहून बोलायची हिम्मत माझ्यात आहे मात्र आतले मन मला सांगतेय की कोण ऐकणार तुला काय बोलणार तू ते चुकलं तर जग हसेल तुझ्यावर. कशाला स्वतःची नाचक्की करून घेतोस\nअशा वेळी मी नक्की काय करायला हवे\nतर मनातल्या आवाजाला, त्या शैतानाला आपल्यावर, आपल्यातल्या सद्गुणांवर वरचढ होऊ द्यायचे नाही.\nसभेत बोलायचे आहे ना, तर मनाला समजावा… की कोणी ऐको ना ऐको मी जाऊन बोलणार. मला विषयाला धरून जे बोलायचे आहे तो विचार मांडणार.\nचुकली मांडणी तर लोक हसतील. मला त्यातून धडा मिळेल. मात्र जर विषयाची मांडणी सगळ्यांना पटली तर माझी प्रशंसा होईल. मला अजून धैर्य मिळेल आणि पुढे जाऊन मी अजून चांगला प्रवक्ता बनेन.\nत्यामुळे ज्याला लोकांशी बोलता येते अशा व्यक्तीने स्वतःशी सुद्धा संवाद साधला पाहिजे.\nजे काही किल्मिष मनात घर करून बसले आहे त्याला बाहेरची वाट मोकळी करून दिली पाहिजे.\nतुमच्यातले नकारात्मक विचार तुम्हीच अशा रीतीने, आत्मविश्वासाने, प्रयत्नांने सकारात्मक करू शकता.\n२. स्वतःवर माया करा, स्वतःशी कठोर होऊ नका:\nआपण जे दुसऱ्याला बोलू शकत नाही असे काहीही स्वतःला बोलू नये. जर दुसऱ्याला वाईट वाटू नये म्हणून आपण कोणाला दुखरे शब्द बोलत नसू, तर तसे विचार आपण स्वतः बाबतीत ठेवणे सुद्धा चुकीचेच आहे.\nतुमच्याकडून काही चुका झाल्या तरी सतत स्वतःला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करू नका. मोठ्या चुकीसाठी पश्चाताप जरूर करावा आणि आपले वागणे सुधारून पुन्हा हेल्दी लाईफकडे वळावे.\nमात्र मनावरचे ते ओरखडे पुसून टाकण्यास मनाला मदत करावी. सतत गतकाळातील चुकांची उजळणी करत स्वतःला दुखवू नये.\nस्वतःकडून उगाच अवास्तव अपेक्षा करणे उचित नाही. चूका सगळ्यांकडूनच घडतात तुम्हीही त्यातीलच एक असे समजून स्वतःला ताणताणावापासून दूर ठेवा. दुसऱ्यांच्या चुकांसाठी स्वतःला कधीच दोषी समजू नका. आणि सगळ्यातून मार्ग निघेल असे मनाला समजवा.\n३. ‘परफेक्शनिस्ट’ बनण्याच्या नादाला लागू नका:\nजर तुम्ही सर्वांगाने परिपूर्ण म्हणजेच परफेक्ट बनायच्या मागे लागलात तर तुम्ही लवकर निराश व्हाल कारण अपयश तुमच्याने सहन होणार नाही.\nजगात कोणीच परफेक्ट नाहीये. सगळे जण आपापल्या परीने उत्तम कार्य करण्याचा प्रयत्न मात्र करत असतात.\nआपणही आपल्यातल्या त्रुटी समजून घेतल्या पाहिजेत. आणि मानला उन्नतीचा मार्ग दाखवला पाहिजे. सतत पुढे जात राहणे हेच यशाचे गमक असते.\n‘कमी वेळात परफेक्ट होणे’ असे काहीही अस्तित्वात नाही. आयुष्यभर शिकत राहायचे असते आणि मनाला त्या साच्यात बसवायचे असते.\nकारण आपण जर परफेक्ट होण्याच्या मागे लागलो तर आपल्यातले ते नकारात्मक विचार पुन्हा डोके वर काढायला लागतात. आणि आपल्याला निराश, उदास होण्यास हातभार लावतात.\nपरफेक्ट होण्याच्या नादात तुम्ही अशक्य गोष्टीही करायच्या मागे लागता. सगळ्यांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करता. कोणाशी भांडण झालेच तर त्याला काय उत्तर दिले किंवा काय द्यायला हवे होते हेच विचार तुमच्या डोक्यात घर करून राहतात.\nआणि ते सगळे नकारात्मकच असते हे ध्यानात ठेवा.\nपरिपूर्ण होताना आपण सतत इतरांना जे आपल्यापेक्षा जास्ती परिपूर्ण आहेत त्यांना आपल्या नजरेसमोर ठेवतो.\nमला असे बनायचे आहे.. मात्र माझ्याकडे अमुक नाही. असे जमायला हवे पण माझ्या नशिबात तमुक नाही असा ‘नन्ना’ चा नकारात्मक पाढा सुरू होतो..\nआणि सतत आपल्यापेक्षा कोणीतरी सुपिरिअर आपल्याला दिसत राहते ज्यामुळे आपल्यामध्ये पुन्हा इंफिरीओरिटी कॉम्प्लेक्स (दुसऱ्यांपेक्षा कमी असणे) वाढायला लागतो..\nत्यापेक्षा तुम्ही ज्यात पारंगत आहात त्यावर लक्ष केंद्रित करा. त्यातही आपल्या पुढे कोण आहे हे बघण्यापेक्षा आपण आपल्याशीच काही स्पर्धा करू शकतो का ते बघा.. स्वतःचीच उत्तम आवृत्ती बनण्याचा प्रयत्न जरूर करा…\nसेल्फ लव्ह, सेल्फ मोटिवेशन अंगी भिनवण्यासाठी या गोष्टी करता का तुम्ही\nमनातील निराशेचा राक्षस / डेव्हिल काढून टाकून तो आनंदी आणि सकारात्मक देवदूत / एंजल शोधा.. त्याला कधीच जाऊ देऊ नका.. शेवटी सकारात्मकताच सशक्त मनाचा सोबती आहे हे सत्य जाणून घ्या.. चला तर मग मनाच्या नैराश्येतून आशावादाकडे वाटचाल सुरू करूया..\nतुम्हाला हा लेख कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा.\n हा लेख दिलेल्या योग्य पर्यायांचा वापर करून आपल्या मित्र मैत्रिणींना शेअर करा. हे सांगण्याचे कारण असे कि बरेच वाचक आमच्यावर चिडतात.\nकि एवढी चांगली माहिती आहे, आम्ही का इतरांना द्यायची नाही तर नक्की द्या पण कॉपी-पेस्ट करून नाही, तर दिलेल्या पर्यायातून शेअर करूनच…\nसदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nया आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.\nPrevious articleपैसा खेचणारा चुंबक बनायचंय मग या दृष्टिकोनाने काम करा\nNext articleकोणाचेही लक्ष आपल्याकडे वेधून घेण्याची सप्तसुत्री: संभाषण कौशल्य\nहातची नोकरी गेली तर काय करायचे याची तयारी कशी कराल याची तयारी कशी कराल\nविश्वासार्ह माणसांची ही लक्षणे आहेत का बरं तुमच्यात\n आणि चांगल्या सवयी कशा ल��वून घ्यायच्या\nकॅल्शिअम कमी होण्याची कारणे, लक्षणे आणि कॅल्शिअम युक्त आहार\nघरच्या घरी सॅनिटायझर कसा बनवावा\nहातची नोकरी गेली तर काय करायचे याची तयारी कशी कराल याची तयारी कशी कराल\nपांढर्‍या पेशी वाढवण्याचे घरगूती उपाय वाचा या लेखात\nआपल्या स्वयंपाक घरातली हि अँटिबायोटिक्स तुम्हाला माहित आहेत का\nया पाच गोष्टी करा आणि आनंदी राहून तुमच्यातली प्रॉडक्टिव्हिटी वाढवा\nआनंदाने कसं जगायचं याचं भन्नाट गुपित सांगणारी हि छोटीशी प्रेरणादायी गोष्ट\nया सहा गोष्टी तुम्हाला नक्की Depression म्हणजे नैराश्यापासून दूर ठेवतील\nकॅल्शिअम कमी होण्याची कारणे, लक्षणे आणि कॅल्शिअम युक्त आहार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/marathi-news-sindhudurg-egg-village-3500", "date_download": "2020-08-07T21:30:29Z", "digest": "sha1:7UOKNQ3GCXIYL4A32O5QYURGLP3LYVQ3", "length": 7437, "nlines": 132, "source_domain": "www.saamtv.com", "title": "(Video) - सिंधुदुर्गमधील अंड्याचे गाव | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n(Video) - सिंधुदुर्गमधील अंड्याचे गाव\n(Video) - सिंधुदुर्गमधील अंड्याचे गाव\n(Video) - सिंधुदुर्गमधील अंड्याचे गाव\nसोमवार, 15 ऑक्टोबर 2018\nगोष्ट कोकणातील एका अंड्याच्या गावाची...\nVideo of गोष्ट कोकणातील एका अंड्याच्या गावाची...\nसिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कुडाळ तालुक्यातील एक गाव सध्या अंड्यांचं गाव म्हणून ओळखलं जातंय. कुडाळमधील वडोस हे गाव अंड्यांच गाव म्हणून नावारुपाला आलंय.\nकुकुटपालन प्रकल्पातून इथं दरमहा 6 लाखांपेक्षा जास्त अंड्यांचं उत्पादन घेतलं जातं.\nइथं ८० ते ९० पोल्ट्री फार्म आहेत.सिंधुदुर्ग जिल्ह्याची गरज भागेल एवढ्याअंड्यांचं उत्पादन वडोर या गावात होतं. अंड्यांच्या उत्पादनातून इथलं अर्थकारणच बदलून गेलंय\nसिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कुडाळ तालुक्यातील एक गाव सध्या अंड्यांचं गाव म्हणून ओळखलं जातंय. कुडाळमधील वडोस हे गाव अंड्यांच गाव म्हणून नावारुपाला आलंय.\nकुकुटपालन प्रकल्पातून इथं दरमहा 6 लाखांपेक्षा जास्त अंड्यांचं उत्पादन घेतलं जातं.\nइथं ८० ते ९० पोल्ट्री फार्म आहेत.सिंधुदुर्ग जिल्ह्याची गरज भागेल एवढ्याअंड्यांचं उत्पादन वडोर य�� गावात होतं. अंड्यांच्या उत्पादनातून इथलं अर्थकारणच बदलून गेलंय\nसिंधुदुर्ग कुडाळ कुकुटपालन poultry\nघरगुती गणेशोत्सवासाठी मार्गदर्शक सूचना, वाचा काय असतील यंदाच्या...\nगणेशोत्वासंदर्भात दोन मोठ्या आणि महत्त्वाच्या बातम्या. पहिली बातमी आहे,...\nBREAKING | अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरूच\nमुसळधार पावसामुळे मुंबईसह उपनगरातील विविध भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे....\nकोकणातील पर्यटकांसाठी चांगली बातमी, किनाऱ्यांवर उभारणार बीच शॅक्स\nआता कोकणातही पर्यटकांना जीवाचा गोवा अनुभवता येणारंय. कोकणातल्या किनाऱ्यांवर शॅक्स...\nVIDEO | सिंधुदुर्गात टस्कर हत्तीचा धुमाकूळ, हत्तीमुळे कोकणातील...\nसिंधुदुर्गात टस्कर हत्तींनी अक्षरश: धुमाकूळ घातलाय. हत्तींच्या दहशतीमुळे गावात...\nपावसाची खबरबात | मुंबई, ठाण्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी\nमुंबई :शुक्रवारी पुन्हा एकदा मुंबई, ठाणे, नवी मुंबई या भागांमध्ये पूर्व मोसमी...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/tag/rbi/page/6/", "date_download": "2020-08-07T21:28:51Z", "digest": "sha1:26Y3CFEQSMU3N4G5UCG6QVJ26YMM3YEL", "length": 10112, "nlines": 229, "source_domain": "www.loksatta.com", "title": "rbi Latest marathi news, Online Photos Breaking marathi news about rbi", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nशार्कच्या पिल्लांच्या मासेमारीत वाढ\nसागरी किनारा मार्गचा भराव सुरक्षित\nरेपो दरात अर्धा टक्क्याची कपात, कर्जदारांना दिलासा...\nयंदा व्याजदर कपात निश्चित; रिझव्‍‌र्ह बँकेचे आज पतधोरण...\n‘जुगाड’ करण्याची मनोवृत्ती सोडून द्या, भारतीय उद्योगक्षेत्राला रघुराम राजन...\n१० लघु-वित्त बँकांना रिझव्र्ह बँकेची प्राथमिक मंजुरी...\nसहाराच्या आणखी एका वित्त कंपनीवर नियामकाची टाच...\nव्याजदर अर्धा ते एक टक्क्याने कमी करण्याची वेळ आलीये...\nपावसाबाबत अनिश्चिता : अर्थवृद्धी, महागाई दरावरील टांगती तलवार...\nव्हिडिओ : …अन्यथा देशाची अर्थव्यवस्था अधिक अशक्त होईल –...\nसप्टेंबरच्या पतधोरणापूर्वीच व्याजदर कपात\nसुमित्रा महाजन यांच्या भावाची ‘सेबी’च्या संचालक मंडळावर नियुक्ती, अर्थक्षेत्रात...\nकर्ज स्वस्ताईची भेट गणपतीनंतरच.....\nपाव टक्क्य़ांची कपात शक्य\nभारतात सक्षम अर्थतज्ज्ञांची मोठी वानवा : रघुराम राजन...\nसुशांतच्या मृत्यू��ूर्वी काही दिवस आधी रियाने मुंबईत घेतले दोन आलिशान फ्लॅट्स\nश्रुती मोदी आहे तरी कोण सुशांतच्या मृत्यूप्रकरणी CBI ने तिच्या विरोधात दाखल केला गुन्हा\nसुशांत सिंहच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे देण्यास रिया चक्रवर्तीचा विरोध, म्हणाली...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल शंकुतला देवींनी मृत्यूआधी केलेली 'ती' भविष्यवाणी ठरली खरी\nसोनू सूदच्या मदतीचा ओघ कायम; रशियात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना केलं एअरलिफ्ट\nराज्यातील ग्रामीण भागांमधील करोना प्रादुर्भाव चिंताजनक\nकंपनी सेक्रेटरी प्रवेश परीक्षा ऑनलाइन\nदेशात २४ तासांत ६२,५३८ रुग्ण\nमुंबईतील ७७ टक्के रुग्ण करोनामुक्त\nमशिदीच्या पायाभरणीस जाणार नाही - आदित्यनाथ\nवकील तूर्त अत्यावश्यक सेवेत नाहीत\nऑनलाइन वर्गाना प्राध्यापकांचा विरोध\nतंत्रशिक्षण पदविका प्रवेशप्रक्रिया सोमवारपासून\nमुंबईतील मॉल्समध्ये ‘आरोग्य सेतू’ची ग्राहकांवर सक्ती\nयूपीएससी गुणवंताशी सोमवारी संवाद\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\nअजित पवार मनसे नगरसेवकावर भडकले; म्हणाले, \"आमचे चार मंत्री करोना पॉझिटिव्ह आलेत\"X\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nमुंबईतील ७७ टक्के रुग्ण करोनामुक्त\n‘सिंधू’ कडून प्रत्येक स्त्रीनं शिकायला हव्यात या सात गोष्टी\nपदोन्नतीतील आरक्षणावरून सरकार विरुद्ध मंत्री\nप्रथम वर्ष पदवीच्या ऑनलाइन प्रवेश अर्जासाठी भरमसाट शुल्कवसुली\nप्रकल्पासाठी वाघांचे स्थलांतर अयोग्य\nआईवडिलांसह दोन मुलांची हत्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.moviesglitz.com/ankita-lokhandes-inquiry-into-sushant-singh-rajput-death-case/", "date_download": "2020-08-07T21:29:48Z", "digest": "sha1:J5B27HNPVDAMJ3C2U6KCC7ZPPXDN33OG", "length": 9716, "nlines": 89, "source_domain": "www.moviesglitz.com", "title": "Ankita Lokhande's Inquiry Into Sushant Singh Rajput Death Case", "raw_content": "\nमुंबई : बिहार पोलिस आता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात सुशांतची माजी प्रेयसी अंकिता लोखंडेची चौकशी करणार आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अंकितानेच सुशांत आणि रिया यांच्यात सुरू असलेल्या तणावाची माहिती सुशांतच्या कुटुंबीयांना दिली होती. त्यानंतरच सुशांतच्या मृत्यू प्रकरणात रिया कनेक्शनची चौकशी करण्याची मागणी कुटुंबीयांनी मुंबई पोलिसांकडे केली होती.\nसुशांतच्या मृत्यूनंतर अंकिता सुशांतच्या मुंबईच्या घरी तिच्या कुटुंबियांना भेटायला गेली होती. त्यावेळी अंकिता आणि सुशांतच्या वडिलांमध्ये एक तास चर्चा झाली होती. माहितीनुसार, त्यानंतरच सुशांतच्या वडिलांनी पोलिसांना सांगितले की, रियाच्या भूमिकेची चौकशी झाली पाहिजे. अंकिताही पाटणा येथे गेल्याचे वृत्त आहे. बिहार पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशांतच्या निधनानंतर अंकिता लोखंडे दोन वेळा पाटण्याला ही गेली होते. त्याच वेळी अंकिताने सुशांतची बहीण श्वेताशी भेट घेतली. श्वेता आणि अंकिता पूर्वीपासून एकमेकींना ओळखत असल्याने आणि दोघींचे चांगले संबंध आहेत. अंकिताने श्वेताला सुशांत आणि तिच्यामध्ये झालेल्या चॅटिंगची पूर्ण माहिती दिली.\nसुशांतच्या बॅंक खात्यातले कोट्यावधी पैसे गेले कुठे\nअंकिता लोखंडेने सुशांतच्या कुटुंबियांना सांगितले आहे की, मणिकर्णिका चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान सुशांतने तिला शुभेच्छा देण्यासाठी मेसेज केला होता. त्यानंतर दोघांमध्ये बरीच चर्चा झाली. त्याने अंकिताला सांगितले की, ‘तो रिया सोबत खुश नाही, त्याला रिया सोबत संबंध संपवायचे आहे. कारण रिया चक्रवर्ती त्याला खूप अस्वस्थ करते’ हे चॅट बिहार पोलिसांच्या चौकशीचा प्रमुख आधार आहे. यामुळे गुरुवार बिहार पोलिसही या प्रकरणात अंकिता लोखंडेची चौकशी करणार आहेत.\nSushant Singh Rajput Death Case | रिया चक्रवर्तीची सुप्रीम कोर्टात धाव, सर्वात महागडे वकील लढणार केस\nसुशांत प्रकरणामध्ये मुंबई पोलिसांनी अंकिताचा जबाब नोंदवलेला नाही. पण अनौपचारिक संभाषणादरम्यान अंकिताने पोलिसांना सांगितले आहे की, सुशांत हा आपल्या जवळच्या लोकांमुळे नैराश्यत गेला. अंकिता लोखंडेचा हा जबाब पोलिसांनी नोंदवला नाही.\nअंकिता लोखंडे म्हणते, विजय सत्याचाच\nजर मी त्याच्या आयुष्यात असते तर तो आज जिवंत असता- अंकिता\n2016 मध्ये सुशांतने अचानक मला सोडून गेला. आमचं एकमेकांवर खूप प्रेम होतं, ते अचानक असं संपू शकत नव्हतं, पण तो गेला. मी तिला मुलाप्रमाणे सांभाळायची, पण माझ्यानंतर ज्या कोणाबरोबर ही सुशांत होता. त्यांनी त्याला नीट संभाळलं नाही, त्याला नीट समजून घेतलं नाही आणि म्हणून आज सुशांत आपल्यात नाही. सुशांत स्वःताला व्यक्त करायचा नाही, त्याला समजून घ्यावं लागायचं. मला सोडून गेल्यानंतर त्याने माझ्याशी कधी बोलण्याचा प्रयत्न केला नाही. मला खात्री होती की सु��ांत आमचे प्रेम समजून परत येईल, पण तसे झाले नाही. तसं का झालं नाही, हे मला आजपर्यंत समजले नाही. 2016 नंतर रिया त्याच्या आयुष्यात आली. मला असे वाटते की ज्यांच्याबरोबर तो राहत होता. त्यांना सुशांतच समजला नाही आणि सुशांत आज हरवला. जर मी त्याच्या आयुष्यात असते तर तो आज जिवंत असता, तो आज आपल्यामध्ये असते.\nSSR Suicide Case | रिया चक्रवर्तीची ईडी चौकशी, आर्थिक व्यवहारांबाबत ईडीला संशय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/marathi-news-disputes-thoughts-members-backward-class-commission-maratha-reservation-3769", "date_download": "2020-08-07T21:38:59Z", "digest": "sha1:M2DOKTHB6O5AGS7GROKKVBQQ7NMW2ZAL", "length": 8515, "nlines": 133, "source_domain": "www.saamtv.com", "title": "मराठा आरक्षणावर आयोगाच्या सदस्यांत मतभेद; बाळसराफांचा अभिप्राय साम टीव्हीच्या हाती | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमराठा आरक्षणावर आयोगाच्या सदस्यांत मतभेद; बाळसराफांचा अभिप्राय साम टीव्हीच्या हाती\nमराठा आरक्षणावर आयोगाच्या सदस्यांत मतभेद; बाळसराफांचा अभिप्राय साम टीव्हीच्या हाती\nमराठा आरक्षणावर आयोगाच्या सदस्यांत मतभेद; बाळसराफांचा अभिप्राय साम टीव्हीच्या हाती\nमराठा आरक्षणावर आयोगाच्या सदस्यांत मतभेद; बाळसराफांचा अभिप्राय साम टीव्हीच्या हाती\nगुरुवार, 22 नोव्हेंबर 2018\nEXCLUSIVE :: मराठा आरक्षणावरून मागासवर्ग आयोगात मतभेद\nVideo of EXCLUSIVE :: मराठा आरक्षणावरून मागासवर्ग आयोगात मतभेद\nमराठा समाजाला आरक्षण देण्यावरून मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांमध्येच मतभेद असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. अहवालात ज्या सदस्यांनी अभिप्राय सादर केलेत. त्यापैकी दत्ता बाळसराफ यांचा अभिप्राय साम टीव्हीच्या हाती लागलाय.\nमराठा समाजाला आरक्षण देण्यावरून मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांमध्येच मतभेद असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. अहवालात ज्या सदस्यांनी अभिप्राय सादर केलेत. त्यापैकी दत्ता बाळसराफ यांचा अभिप्राय साम टीव्हीच्या हाती लागलाय.\nया अभिप्रायात मराठा समाजाच्या आर्थिक आणि सामाजिक स्थितीबाबत डोअर टू डोअर सर्व्हेक्षण करूनच आरक्षणाबाबतचा निर्णय घ्यावा असा अभिप्राय बाळसराफांनी दिलाय. अहवालात पाच सदस्यांनी अभिप्राय दिल्याचं बाळसराफांनी सांगितलंय. मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांमध्येच एकवाक्यता नसेल तर मराठा आरक्षणाचं काय होईल अशी भीती व्यक्त करण्यात येतेय. संपूर्ण बातमीसाठी पाहा व्हिडीओ.\nVIDEO | मराठा समाजातील खुल्या प्रवर्गाला 10% आरक्षण नाही, जीआर...\nमुंबई : खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी लागू असलेल्या 10 टक्के...\nछत्रपती संभाजी राजेंना तिसऱ्या रांगेत स्थान दिल्यावरुन रंगल...\nसारथी संस्थेच्या वादावर तोडगा काढण्यासाठी आज मंत्रालयात बैठक झाली. पण याच बैठकीत...\nअजित पवारांनी सारथीसाठी केली ही घोषणा\nमुंबई: सारथी संस्थेला ८ कोटींची मदत उद्याच्या उद्या देण्यात येईल, अशी घोषणा...\nवाचा | 'सारथी'च्या सभेत संभाजीराजे छत्रपतींनच्याबाबत घडलं तरी काय\nमुंबई: आज मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सारथी संस्थेबद्दल महत्त्वाची...\nहरियाणाच्या या अडिचशे गावात वसतो महाराष्ट्र\nपानीपत/वाशीम : गावाच्या प्रत्येक फाट्यावर छत्रपती शिवरायांची प्रतिमा, गावातील...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://lyricskatta.com/shree-swami-samarth-aarti-stotra-nitya-seva/", "date_download": "2020-08-07T21:48:36Z", "digest": "sha1:LOB7XR7PRS7HWZPKTXLZKEHHNPLWJ7L3", "length": 23354, "nlines": 283, "source_domain": "lyricskatta.com", "title": "श्री स्वामी समर्थ आरती सेवा - Shree Swami Samarth Aarti Stotra Nitya Seva Dindori Pranit", "raw_content": "\nश्री स्वामी समर्थ महाराज आरती, स्तोत्र नित्य सेवा दिंडोरी प्रणित – Shree Swami Samarth Aarti Stotra Nitya Seva Dindori Pranit\nश्री स्वामी समर्थ महाराज यांची आरती स्तोत्र नित्य सेवा दिंडोरी प्राणित प्रमाणे आपण इथे वाचू शकता.\nगुरुःसाक्षात् परब्रह्म अखिल व्यापुनी अरलासी \nओँकारे तुज सत् ओळखती \n जन उध्दरती या नामे \nजगत् अनादि खेळ सुरू झाला \nही अहंनशा अतराया लीना \nविधि हरिहरा ऐक्य पावुनिया दत्तात्रेया अवतरशी \nपाहुनिया दुर्मन दुर्बल जना कळवळूनि ये प्रेमाचा पान्हा \n माय आम्हा हदयी धरिसी \nमाये प्रेमेँ जागृत केले क्षुंधेने लेकरु व्याकुळ झाले \nपान्हा चोरिसी तुज न भले भ्रांति दैत विस्मृति नाशी भ्रांति दैत विस्मृति नाशी \nगुरुःसाक्षात् परब्रह्म अखिल व्यापुनी अरलासी \nब्रम्हानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तीं | द्वन्द्वातितं गगनसदृशं तत्�� मत्स्यादिलक्ष्यम् ||\nएकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षिभूतमं | भावातीतं त्रिगुणरहित सद्गुरुं तं नमामि ||\n॥ गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा ॥\n॥ गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ॥\nश्रीमन्-महा गणाधिपतये नम: l श्री कुलदेवतायै नमः l\nश्री गुरवे नम: l श्री स्वामी समर्थ महाराजाय नम: l\n॥ श्री गणपती आरती ॥\nओवाळू आरती श्री गणपति ओंकारा l\nऔट मात्रा कोटी सुर्यसम प्रभाकरा ll धृ.ll\nबिंदुरुपे अचल अभय निर्गुण निराकारा l\nयोगमाया अर्धमात्रा विचरि भवप्रसारा ll १ ll\nपीतवर्ण आकारमात्रा ब्रह्मसृजकारा l\nउकार जीमूतवर्ण रक्षिसी अखिल चराचरा ll २ ll\nलीन करिसी रक्तवर्ण तू सकल जगमकारा l\nअनन्यशरण:गत या दासा तव पदी दे थारा ll ३ ll\n॥ श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती ॥\nजय जय सद्गुरु स्वामी समर्था आरती करु गुरुवर्या रे॥\nअगाध महिमा तव चरणांचा वर्णाया मती दे यारे॥धृ॥\nअक्कलकोटी वास करुनिया दाविली अघटीत चर्या रे ॥\nलीलापाशे बध्द करुनिया तोडिले भवभया रे॥१॥\nयवने पुशिले स्वामी कहां है अक्कलकोटी पहा रे ॥\nसमाधिसुख ते भोगुनी बोले धन्य स्वामीवर्या रे॥२॥\nजाणसी मनीचे सर्व समर्था विनवू किती भव हरा रे ॥\nइतुके देई दीन दयाळा नच तवपद अंतरा रे॥३॥\nजय जय सद्गुरु स्वामी समर्था आरती करु गुरुवर्या रे॥\nअगाध महिमा तव चरणांचा वर्णाया मती दे यारे॥धृ॥\n॥ श्री दत्तात्रेय आरती ॥\nजय अनसूयात्मज श्री दत्तात्रेया आरती अवधूता l\nसिद्ध मुगुटमणि ब्रह्माज्ञानी सुरनरभ्रमहर्ता ll धृ.ll\nमदनमनोहर ध्यान दिगंबर शमवी मम चित्ता l\nचरणि पादुका कंठी मेखला जटामुकुट माथा ll १ ll\nपुराण पुरषोंत्तमा,त्वां धरिले अगणित अवतारा l\nश्रीपाद श्रीवल्लभ नृसिंहसरस्वती दातारा ll २ ll\nमूढमति अति पतित दीन परि आलो शरण तुला l\nकृपामृते निजस्वरूपे रमवुनि उद्धरी दासाला ll ३ ll\n॥ श्री गणपती आरती ॥\nओवाळू आरती श्री गणपति ओंकारा l\nऔट मात्रा कोटी सुर्यसम प्रभाकरा ll धृ.ll\nबिंदुरुपे अचल अभय निर्गुण निराकारा l\nयोगमाया अर्धमात्रा विचरि भवप्रसारा ll १ ll\nपीतवर्ण आकारमात्रा ब्रह्मसृजकारा l\nउकार जीमूतवर्ण रक्षिसी अखिल चराचरा ll २ ll\nलीन करिसी रक्तवर्ण तू सकल जगमकारा l\nअनन्यशरण:गत या दासा तव पदी दे थारा ll ३ ll\n॥ श्री स्वामी समर्थ आरती ॥\nआरती ओवाळू श्री सदगुरू स्वामी समर्था l\nस्वरूप दिगंबर आजानुबाहु भव्यकाय नाथा – दिव्यकाय नाथा ll धृ.ll\nहृदय निरांजनी शुद्ध प्रेमधृति भवाच्या वाती l\nभजनानंद प्रकाश देउनी उजळल्या ज्योती ll १ ll\nसर्वस्वापर्ण नैवधाशी ठेविलेचि पुढती l\nसन्मति, सदधृति, सतकृती सदगति प्रसाद धा हाती ll २ ll\n॥ श्री दत्तात्रेययांची आरती ॥\nआरती ओवाळू गुरुसी l ब्रह्मा विष्णु महेशासी ll ध्रु.ll\nदिधले आत्मदान जगति l म्हणवुनि श्रीदत्त तुज म्हणती ll\nब्रह्मारूपे जग सृजसी l विष्णू तूचि प्रतिपाळिसी l\nहर हरिसी भार उतरविसी l पार देऊनी आत्मज्ञान प्रणती l\nकिती तव स्मरणे जगी तरती ll १ ll आरती ओवाळू श्रीगुरूसी\nनिर्गुण चित्धन वस्तुसी l अत्नीअनसूयात्मज म्हणती l\nलीला दावूनी उध्दरसी l मानवदेहा जरी धरिसी l\nपरि नससि देह, हाचि संदेह l हृदयी असूनि ही मूर्ती l\nजाणीव लोपली अंधमती ll २ ll आरती ओवाळू श्रीगुरूसी\n॥ श्री नारायणाची आरती ॥\nओवाळू नारायण l शुद्ध ज्योती पंचप्राण ll धृ.ll\nशामलांग वत्सलांछन l शंख करी जाण l\nवीजयंती पीतवसन l गदा शोभे सुदर्शन ll १ ll\nमुगुट कौस्तुभरत्न l मकराकृत कुंडल शुभ कर्ण l\nहृदय सिंहासनी l विराजला जगज्जीवन ll २ ll\nहरपवी देहभान l नित्य घडो तव चिंतन l\nदास तव चरणी लीन l जावी याच देही ध्यान ll ३ ll\n॥ श्री गायत्री मातेची आरती ॥\nजय देवी जय देवी जय गायत्री माते l\nसदभावे ओवाळू जय प्रणवातीते ll धृ.ll\nअनादी अनंत अतकर्य माये तव लीला l\nस्वेच्छेने उपजविले विधी हरी शंभूला l\nविधी सृजी जग हरी पोषी हर संहाराला l\nप्रेरिसी योगमाये न कळे कवणाला ll १ ll\nपांचामुखी पंचतत्वे निर्मियली l\nपंचीकरणे विविध सृष्टी रचियेली l\nअहंभावे तया स्फुरवूनी कृती केली l\nमाते तुज न स्तविती त्यांची मति भ्रमली ll २ ll\nगाता तुज तरति म्हणूनि गायत्री नांव l\nभुक्ति मुक्ती साधती न भवभया ठाव l\nसत्वातीता ब्रह्म रुपिणी हा भाव l\nधरिति जे ज्ञाने त्या नच दुखः वाव ll ३ ll\nआदिमाये तुते विसरले लोक l\nधर्म हानि होईल पडला हा धाक l\nग्रासुनि दैन्ये भ्रमुनि नुरला विवेक l\nस्मरता तुजला अनुदिनी सकलही हो पाक ll ४ ll\nत्रिनेत्र पंचशिरे चंद्रकला मुगुटाते l\nवरदाभय चक्र गदा कपाल शंखाते l\nद्वीपद्म अंकुश कश कर कमलासनस्थिते l\nमोह निवारून माते उध्दरी आम्हांते ll ५ ll\n॥ श्री शंकराची आरती ॥\nजय शिव ॐकारा, प्रभू हर शिव ॐकारा \nब्रह्मा विष्णु सदाशिव, अर्द्धांगी दारा ॥\nॐ हर हर महादेव ॥१॥\nएकानन चतुरानन पंचानन राजे \nहंसासन गरूड़ासन, हंसासन गरूड़ासन, वृषवाहन साजे ॥\nॐ हर हर महादेव ॥२॥\nदोयभुज चार चतुर्भुज, दशभुज ते सोहे शिव दशभुज ते सोहे\nतीनोरूप निरखता, तीनोरूप निरखता, त्रिभुवनजन मोहे ॥\nॐ हर हर महादेव ॥३॥\nअक्षमाला वनमाला रूंडमाला धारी \nचंदनमृगचंदा, चंदनमृगचंदा भाले शुभकारी ॥\nॐ हर हर महादेव ॥४॥\nश्वेतांबर पीतांबर व्याघ्रांबर अंगे \nसनकादिक प्रभुतादिक, सनकादिक प्रभुतादिक, भूतादिक संगे ॥\nॐ हर हर महादेव ॥५॥\nलक्ष्मीवर उमियावर सावित्री संगे \nपारबती अर्धांगे, पारबती अर्धांगे, शिरी जटा गंगे\nॐ हर हर महादेव ॥६॥\nकरमा एक कमंडलु चक्र त्रिशूलधर्ता \nजगकर्ता जगभर्ता, जगकर्ता जगभर्ता, जग पालनकर्ता\nॐ हर हर महादेव ॥७॥\nकाशी में विश्वनाथ विराजे, नंदो ब्रह्मचारी \nनितप्रति भोग लगावत, नितप्रति भोग लगावत, महिमा अतिभारी ॥\nॐ हर हर महादेव ॥८॥\nब्रह्मा विष्णु सदाशिव, जानत अविवेका \nप्रणवाक्षर ॐ मध्ये, प्रणवाक्षर ॐ मध्ये, ये तीनों एका ॥\nॐ हर हर महादेव ॥९॥\nत्रिगुणाजीकी आरती जो कोई नर गावे शीव जो कोई नर गावे\nकहे शिवानंद स्वामी, कहे शिवानंद स्वामी, सुख संपत्ती पावे ॥\nॐ हर हर महादेव ॥१०॥\nपूर्ण ब्रह्मा सनातना विभुवरा निर्गुण सर्वेश्वरा\nओंकाराकारा परात्परा गुरो आम्हा तुझा आसरा l\nमूलाधार जगतप्रभू तुझी लीला न जाणे कुणी l\nदेवा विघ्न हरी आम्हावरि करी, आडो न माया गुणी॥१॥\nआनंदकंद विमला ज्ञानस्वरुपा l साक्षी सदैव हृदयस्थ ही मायबापा l\nस्वामी समर्थ गुरु तू हरी सर्व तापा l\nदावि स्वरूप मज लावूनी ज्ञानदीपा॥२॥\nधर्मग्लानि कराल काल कली हा शास्ता नुरे या मही l\nतत्वाचा लव मागमूस न दिसे धुंडूनि सत्वातहि l\nभक्ता न्याय प्रमत्त दंड करण्या येई विजयदत्त हा\nहोई लीन अनन्यभावे चरणी वंदी सदा दास हा॥३॥\nविधीहरिहर हे एकरूपे मिळाले l परमगुरुस्वरूपे देखता नेत्र घाले l\nअनुपम तव प्रीती लीन होताती भक्तं l\nतव पद झणि देशी धन्य तू एक दत्त॥४॥\nपरमात्मा पुरूषोत्तमा गुणतिये नारायणा श्रीधरा l\nलीलाविग्रही सूत्रधार हृदयी राहुनिया आचरा l\nज्ञाते भाव सरो सदैव विसरो हा जीव तो दुसरा l\nअर्पितसे सुमनांजली तव पदा प्रेमे जगतगुरुवरा॥५॥\nब्रह्मा इंद्र सुरासुर प्रतिदिनी प्रार्थित तुझिया पदा l\nओंकारस्वरूपा तू वेद जननी दुरवी न आम्हा कदा l\nभावे ज्या भजता भिउनि पळती दैन्यादि सर्वापदा l\nगायत्री सुमने नमू करी कृपा आम्हावरी सर्वदा॥६॥\nll श्री स्वामी समर्थ महाराज जयजयकार ll\nॐ श्री सद्गुरु अक्कलकोटनिवासी राजाधिराज\nयोगिराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय l\nअनंतकोटि ब्रम्हांडनायक, भक्तवत्सल, भक्ताभिमानी\nश्रीपाद श्रीवल्लभ विजयदत्त गुरुदेव दत्त समर्थ l\nअवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त l\nॐ श्री गायत्रीमाता की जय l\nॐ श्री गुरु महाराज की जय l\n|| सदगुरु नाथा हात जोडीतो प्रार्थना ||\nसदगुरु नाथा हात जोडीतो अंत नको पाहु\nऊकलुनी मनीचे हितगुज सारे वद कवणा दावू॥धृ०॥\nनिशीदिनी श्रमसी मम हितार्थ तू किती तुज शीण देऊ\nह्रदयी वससी परी नच दिससी कैसे तुज पाहु॥१॥\nउत्तीर्ण नव्हे तुज उपकारा जरी तनु तुज वाहू\nबोधुनि दाविसी इहपर नश्वर मनी उठला बाऊ॥२॥\nकोण कुठील मी कवण कार्य मम जनी कैसा राहू\nकरी मज ऐसा निर्भय निश्चल सम सकला पाहू॥३॥\nअजाण हतबल भ्रमीत मनिची तळमळ कशी साहू\nनिरसूनी माया दावी अनुभव प्रचिती नको पाहू॥४॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://www.bhagirathgram.org/Encyc/2020/7/16/Bhagirath-Pratishthan-Activity-.html", "date_download": "2020-08-07T20:31:32Z", "digest": "sha1:OCPH7UMMXWGHFN4QKRMRFFS2NCFKGBRA", "length": 1584, "nlines": 3, "source_domain": "www.bhagirathgram.org", "title": " भगीरथच्या माध्यमातून दोन अपंगांना आधार - भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान - भगीरथच्या माध्यमातून दोन अपंगांना आधार", "raw_content": "अपंगत्वावर मात करून शोधला रोजगाराचा नवा पर्याय\nपाच-सहा वर्षांपूर्वी अपघातात अपंगत्व आलेल्या सावंतवाडी येथील श्री. विनोद लक्ष्मण गवस व श्री. घन:श्याम मनोहर पडते या दोघा तरूणांना व्यवसाय करण्यासाठी ‘भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान’ने २०,०००/- रुपयांची आर्थिक मदत केली होती. तात्काळ मिळालेल्या या आर्थिक मदतीतून दोघांनी एकत्र येऊन सावंतवाडी येथे वडा-पावचा व्यवसाय सुरू करून आपल्या उदरनिर्वाहाचा मार्ग शोधला आहे. सोबत दै. तरुण भारतमध्ये आलेली बातमी जोडत आहोत.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmanthan.com/2020/08/blog-post_92.html", "date_download": "2020-08-07T20:40:58Z", "digest": "sha1:3XYOWZVX323ZRPVXBIMDYQ7KY3HYBC24", "length": 6859, "nlines": 48, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "पोलीस आयुक्त विश्वास नांगरेंनी केले कार्तिक घोगरे चे अभिनंदन. - Lokmanthan.com", "raw_content": "\nHome / Unlabelled / पोलीस आयुक्त विश्वास नांगरेंनी केले कार्तिक घोगरे चे अभिनंदन.\nपोलीस आयुक्त विश्वास नांगरेंनी केले कार्तिक घोगरे चे अभिनंदन.\nपोलीस आयुक्त विश्वास नांगरेंनी केले कार्तिक घोगरे चे अभिनंदन.\nकोपरगाव / तालुका प्रतिनिधी\nसध्या कोरोना महामारी चा फैलाव मोठ्या प्रमाणात होत असताना, कर्तव्यदक्ष पोलिस सर्व प्रकारच्या कामाचा ताण सहन करत धैर्याने आपले कर्तव्य बजावत आहे त्याबद्दल कोपरगाव शहरातील अन्नपूर्णानगर येथील चिरंजीव कार्तिक प्रसाद घोगरे या मुलाने आपले लाडके पोलीस दादा या काव्यातून शब्दबद्ध केले, त्याबद्दल त्याचे नाशिक शहराचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी एका पत्राद्वारे विशेष अभिनंदन करून, भविष्यात त्याला आयपीएस अधिकारी होण्याच्या स्वप्नांना बळ दिले आहे.\nचिरंजीव कार्तिक प्रसाद घोगरे सध्या औरंगाबाद येथे शिक्षण घेत आहे. कोरोना महामारीत त्याने पोलिसांचे काम अतिशय जवळून पाहिले आहे. त्यांच्या विषयीच्या भावना त्याने आपले लाडके पोलिसदादा अशी कविता रचून व्यक्त केल्या. त्यां ने ही कविता पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांना पाठवली होती, पत्रात त्याने आपल्यालाही आयपीएस अधिकारी होऊन देशसेवा करण्याची इच्छा प्रदर्शित केली आहे. त्यावर त्यांनी खास पत्राद्वारे हार्दिक अभिनंदन केले आहे. कार्तिक हा माजी मुख्याध्यापक पोपटराव घोगरे यांचा नातू तर प्रसाद यांचा चिरंजीव आहे. त्याच सर्वत्र अभिनंदन होत आहे\nपोलीस आयुक्त विश्वास नांगरेंनी केले कार्तिक घोगरे चे अभिनंदन. Reviewed by Dainik Lokmanthan on August 01, 2020 Rating: 5\nमाजी मंत्री प्रा. राम शिंदे यांच्यासह ३८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल \nमाजी मंत्री प्रा. राम शिंदे यांच्यासह ३८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल कर्जत / प्रतिनिधी कर्जत तालुक्यातील माहिजळगाव येथे दूध आं...\nतालुक्यात आज 25 व्यक्ती कोरोना बाधित, पारनेर शहरातील किराणा दुकानदार कोरोना बाधित \nपारनेर भाजी मंडईतील किराणा दुकानदाराच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची आज रात्री रॅपिड चाचणी तालुक्यात आज 25 व्यक्ती कोरोना बाधित, पारनेर ...\nसुरेगाव परिसरात बकरी ईद घरीच साजरी होणार -डॉ. सय्यद \nसुरेगाव परिसरात बकरी ईद घरीच साजरी होणार -डॉ. सय्यद कान्हेगाव/प्रतिनिधी : मुस्लिम धर्माचा पवित्र बकरी ईद सण कोरोनाच्या सावटाखाली असल्याने ...\nगांजीभोयरे येथे दोन गटात तुंबळ हाणामारी, १६ जणांन विरोधात गुन्हा दाखल \nपारनेर तालुक्यातील गांजीभोयरे येथे दोन गटात रस्त्याच्या कारणावरून तुंबळ हाणामारी पारनेर प्रतिनिधी - पारनेर तालुक्यातील ...\nतालुक्यात २४ पॉझिटिव्ह, तर येळपणे येथील एका रुग्णाचा मृत्यू. \nतालुक्यात २४ पॉझिटिव्ह, तर येळपणे येथील एका रुग्णाचा मृत्यू. येळपणे/ प्रतिनिधी :- श्रीगोंदा तालुक्यात आज दिवसभरात एकूण...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/it-marathi-news/facebook-launch-new-logo-to-apart-from-instagram-and-whatsapp-119110500018_1.html", "date_download": "2020-08-07T21:05:19Z", "digest": "sha1:4XZZIWHY7UVOMAKCZ5URRJ4YGSTMAK7B", "length": 11749, "nlines": 118, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Facebook ने नवीन लोगो बाजारात आणला आहे, तो इतर अ‍ॅप्सपेक्षा खूप वेगळा दिसेल | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 8 ऑगस्ट 2020\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nFacebook ने नवीन लोगो बाजारात आणला आहे, तो इतर अ‍ॅप्सपेक्षा खूप वेगळा दिसेल\nजगातील दिग्गज टेक कंपनी फेसबुकने अन्य सोशल मीडिया अॅप्सपेक्षा भिन्न दिसण्यासाठी एक नवीन लोगो बाजारात आणला आहे. या नवीन लोगोद्वारे कंपनी स्वत: ला अ‍ॅपपासून वेगळ्यापणे प्रमोट करेल. तसेच हा नवीन लोगो कंपनीला फेसबुक अ‍ॅपमधून वेगळी ओळख देईल.\nत्याचवेळी कंपनीचे विपणन अधिकारी अँटोनियो लुसिओ यांनी म्हटले आहे की हा नवीन लोगो खास ब्रँडिंगसाठी तयार केला गेला आहे. त्यांनी पुढे असेही म्हटले आहे की लोगोचे विजुअल अ‍ॅपपेक्षा वेगळे करण्यासाठी कस्टम टायपोग्राफी आणि कैपिटलाइजेशन वापरले गेले आहे.\nकंपनी सध्या आपल्या वापरकर्त्यांसाठी फेसबुक अॅप, मेसेंजर, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप, वर्कप्लेस आणि कॅलिब्रा (डिजिटल करन्सी लिब्रा प्रोजेक्ट) यासारख्या सेवा देत आहे. या व्यतिरिक्त, कंपनी लवकरच नवीन लोगो आणि अधिकृत वेबसाइटसह बाजारात नवीन उत्पादने बाजारात आणणार आहे.\nफेसबुकचे म्हणणे आहे की आम्ही हा लोगो खास कस्टम टायपोग्राफीने तयार केला आहे, जो कंपनी आणि अॅपमधील फरक दर्शवेल. वापरकर्ते आमच्याशी थेट वेबसाइटद्वारे संपर्क साधू शकतात. त्याचबरोबर, फेसबुकची ही पायरी अधिकाधिक वापरकर्त्यांना कनेक्ट करण्यात सक्षम करेल.\nव्हॉट्सअॅप: हॅकिंग होऊ नये म्हणून व्हॉट्सअॅप डिलीट करणं, हा सुरक्षित उपाय आहे का\nजिओचा हा रिचार्ज पॅक एअरटेलला कडक स्पर्धा देईल, दररोज इतका डेटा मिळेल\nट्रायचा आदेश, मोबाईलची रिंग ३० सेकंद वाजणार\nव्हॉट्सअॅप : सरकारची नजर का आहे तुमच्या फोनमधील सोशल मीडिया अॅपवर\nराजकीय जाहिरातींना ट्विटरवर बंदी\nयावर अधिक वाचा :\nअमेरिकेत प्राण्यांना कोरोनाची लागण, एका कुत्र्याचा ...\nअमेरिकेत सात वर्षीय जर्मन शेफर्ड प्रजातीच्या एका कुत्र्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ...\nअयोध्येत राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याची तयारी सुरु\nअयोध्येत राम मंदिर भूमिपूजनाचा सोहळा 5 ऑगस्टला होणार असल्याने कार्यक्रमाची तयार जोरात ...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राजगृह निवासस्थानाची तोडफोड ...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मुंबईतील दादर येथील राजगृह निवासस्थानाची तोडफोड करणाऱ्या ...\nपावसाचे पुण्यात पुन्हा एकदा जोरदार आगमन\nमहाराष्ट्रात बऱ्यापैकी मॉन्सूनला सुरवात झाली आहे. राज्याच्या बहुतांश भागात गेल्या दोन ...\nऑगस्टमध्ये तब्बल १६ दिवस बॅंक बंद राहणार\nऑगस्ट महिन्यांपासून रक्षाबंधन, गणपती अशा विविध सणांना सुरुवात होते. त्यामुळे ऑगस्टमध्ये ...\nमद्रास हायकोर्टाने बाबा रामदेव यांना फटकारले, पतंजली ...\nबाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेदने प्रतिकारक क्षमता वाढवत असल्याचा दावा करत कोरोनील हे ...\nअमेरिकेत नव्या आजाराचा फैलाव, लाल आणि पिवळ्या कांद्यापासून ...\nकोरोनानंतर अमेरिकेच्या बर्‍याच राज्यात नवीन आजार फैलावत आहे. लाल आणि पिवळ्या कांद्यामुळे ...\nगूगलचा चीनला दणका, चीनची २५०० पेक्षा जास्त यूट्यूब चॅनेल्स ...\nगूगलने चीनची २५०० पेक्षा जास्त यूट्यूब चॅनेल्स डिलीट केली आहेत. त्यामुळे चीनला याचा मोठा ...\nज्येष्ठ कलाकारांना शूटींगकरता येणार, कोर्टाचा दिलासा\nमुंबई हायकोर्टाने ज्येष्ठ कलाकारांच्या फिरण्यावरील निर्बंध हटवले आहे. त्यामुळे आता टीव्ही ...\nCPL 2020 साठी त्रिनिदादमध्ये दाखल झालेले सर्व खेळाडू कोरोना ...\nकॅव्हीडियन प्रीमियर लीग (सीपीएल) मध्ये सामील होण्यासाठी खेळाडू, सहाय्यक कर्मचारी, ...\nजिओ मामी मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये दीपिका पादुकोणचा ग्लॅमरस लूक\nटक्सिडो सूटमध्ये सोनम कपूरची सुंदर शैली\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/thane-kokan-news/thane/there-will-be-ring-road-coastal-road-in-vasai-virar-municipal-area/articleshow/72173628.cms", "date_download": "2020-08-07T20:54:40Z", "digest": "sha1:SFZ23ZVUHHQZYCMUU6RYAOKZ6Q7O2BF6", "length": 15572, "nlines": 118, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nवसई-व��रार महापालिका क्षेत्रातील रस्त्यावरील रहदारीचा ताण कमी करण्यासाठी महानगरपालिकेने मुख्य रस्त्याच्या ठिकाणी १२ उड्डाणपूल बांधण्याचा प्रकल्प हाती घेतल्यानंतर आता वसई-विरार शहराला जोडणारा रिंगरोड आणि पालघरला जोडणारा कोस्टल रोड साकारण्यात येणार आहे.\nम. टा. वृत्तसेवा, वसई\nवसई-विरार महापालिका क्षेत्रातील रस्त्यावरील रहदारीचा ताण कमी करण्यासाठी महानगरपालिकेने मुख्य रस्त्याच्या ठिकाणी १२ उड्डाणपूल बांधण्याचा प्रकल्प हाती घेतल्यानंतर आता वसई-विरार शहराला जोडणारा रिंगरोड आणि पालघरला जोडणारा कोस्टल रोड साकारण्यात येणार आहे. हा कोस्टल रोड मंजूर विकास आराखड्यामध्ये समाविष्ट करण्याचा प्रस्ताव नुकत्याच झालेल्या महापालिका सर्वसाधारण सभेपुढे ठेवण्यात आला असता त्याला पालिकेने एकमताने मंजुरी दिली आहे.\nवसई-विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. महापालिकेची स्थापना सन २००९मध्ये चार नगरपरिषदा आणि ५३ ग्रामपंचायती मिळून झाली. वसई-विरार महापालिका शहराचे क्षेत्रफळ ३८० चौरस किमी असून २०११च्या जनगणनेनुसार साधारण लोकसंख्या १२.२२ लक्ष इतकी आहे. वसई -विरार शहर महानगरपालिका क्षेत्र मुंबईलगत असल्याने लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. शहरीकरण मोठ्या प्रमाणावर होत असून वाढत्या लोकसंख्येमुळे रहदारीला वाहतुकीची अडचण निर्माण होत आहे. यासाठी वसई-विरार शहर महानगरपालिका क्षेत्रात विविध ठिकाणी आवश्यकतेप्रमाणे १२ उड्डाणपूल बांधण्याचे काम एमएमआरडीएमार्फत हाती घेण्याचे ठरविले आहे. हे असतानाच आता महापालिकेने पालिका हद्दीत सहज आणि लवकर जाता यावे, यासाठी ४० मीटरचा रिंगरोड प्रकल्प हाती घेतला आहे. हा प्रस्तावित रिंग रोड गास-कोपरी येथून सुरू होऊन चिखलडोंगरे-बोळींज-सोपारा शुर्पारक मैदानाजवळून -बरामपूर-उमेळे-जूचंद्र-माणिकपूर-आचोळे-तुळींज-विरार फुलपाडा-कोपरी-गासकोपरी असा आहे.\nपालघर तालुक्याला जोडणारा सागरी किनारा मार्ग रुंद करण्याचा प्रस्तावही सादर करण्यात आला होता. पालिकेतून वगळण्यात आलेल्या २१ गावांसाठी नियोजन प्राधिकरण म्हणून महापालिकाच काम पाहत आहे. या वगळलेल्या गावांपैकी मौजे कोल्हापूर आणि मौजे चिखलडोंगरी येथून कोस्टल रोड जाणार असून तो थेट पालघरला जोडणारा असणार आहे. पालघर तालुक्याला जोडणा��ा सागरी किनारा मार्ग रुंदीचा प्रस्ताव मंजूर विकास आराखड्यात समाविष्ट करण्यास आणि महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६चे कलम ३७(१) प्रमाणे कार्यवाही करण्यासाठी सर्वसाधारण सभेपुढे आणण्यात आला होता. या प्रस्तावास सभागृहाने मंजुरी दिली असल्याने दळणवळणाच्या दृष्टीने हा महत्त्वाचा विषय असल्याने पालघर आणि वसईमधील अंतर कमी होण्यास मदत होणार आहे.\nरिंगरोड आणि कोस्टल रोडचे सर्वेक्षण झाल्याचे सर्वसाधारण सभेत सांगण्यात आले. प्रकल्पाचा रस्ता ज्या भागातून जाणार आहे, अशा प्रकल्पबाधितांशी बोलून या ठिकाणी सर्वेक्षण झाल्याचे सांगण्यात आले. काही पाणथळ जागा आणि सीआरझेड भागातूनदेखील हा प्रकल्प जाणार असून त्याचा नकाशाही तयार असल्याचे पालिका अधिकारी वाय. एस. रेड्डी यांनी सांगितले.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\nAvinash Jadhav: भाजप नेत्याचा मनसेच्या अविनाश जाधवांना ...\nrain in palghar : मध्यरात्री नदीत चार तास झाडाची फांदी ...\nnaresh mhaske : एकनाथ शिंदेंची बदनामी केल्यास याद राखा;...\nThane Accident: रेतीबंदर पुलावर मोठा अपघात; ड्रायव्हरसह...\nअवकाळी पावसाचा गवताही फटका१ महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nसुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी रिया चक्रवर्तीला अटक होणार\n'संयुक्त राष्ट्रा'च्या गाडीतील आक्षेपार्ह सेक्स व्हिडिओ व्हायरल\nहरयाणा: सेक्स रॅकेट उघडकीस\nमार्क्ससाठी सेक्स घोटाळा: विरोधकांची CBI चौकशीची मागणी\nऔरंगाबादमध्ये जीवाची बाजी लावून तरुणांनी वाचवले बुडणाऱ्या तरुणाचे प्राण\nराफेल विमाने भारतात दाखल, नौदलाकडून स्वागत\nदेशकेरळमध्ये भीषण विमान अपघात; दोन पायलटसह १४ जण ठार\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\nनागपूरनागपुरातील करोनाचा 'हा' आकडा चिंता वाढवणारा\nदेश'पावसामुळे धावपट्टीचा अंदाज न आल्याने विमानाला अपघात'\nदेशकेरळ विमान दुर्घटना टेबलटॉप रनवेमुळे समजून घ्या दुर्घटनेचं कारण\nजळगावजळगावचं टेन्शन वाढलं; करोनाबाधितांचा 'हा' आकडा धोक्याचा\nमुंबईएअर इंडिया विमान अपघातात महाराष्ट्रातील वैमानिकाचा मृत्यू\nमुंबईराज्यात महावीजबिल घोटाळा; सरकारवर भाजपचा 'हा' गंभीर आरोप\nनागपूरअनैतिक संबंधात अडचण ठरणाऱ्या पतीची प्रियकराच्या मदतीने हत्या\nविज्ञान-तंत्रज्ञानइंडियन ब्रँड Shinco चे ३ जबरदस्त टीव्ही लाँच, जाणून घ्या किंमत-फीचर्स\nमोबाइलसर्वात जास्त विकला जाणारा अँड्रॉयड फोन झाला स्वस्त; नवी किंमत पाहा\nहेल्थनिरोगी आरोग्यासाठी वयानुसार किती वेळ झोपणे ठरेल योग्य\nधार्मिकश्रीकृष्ण नीती: 'हे' ११ निर्णय ठरले महाभारताचे टर्निंग पॉइंट; वाचा\nविज्ञान-तंत्रज्ञानAmazon सेलचा शेवटचा दिवस, कमी किंमतीत मिळताहेत जबरदस्त गॅझेट्स\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1032791", "date_download": "2020-08-07T20:35:39Z", "digest": "sha1:2A62HZDVXAP7G4DWD5RTGMHOYXZCDOX7", "length": 2814, "nlines": 50, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"१९४८ उन्हाळी ऑलिंपिक\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"१९४८ उन्हाळी ऑलिंपिक\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१९४८ उन्हाळी ऑलिंपिक (संपादन)\n०८:००, ५ ऑगस्ट २०१२ ची आवृत्ती\n१ बाइटची भर घातली , ८ वर्षांपूर्वी\n२३:२१, २० जून २०१२ ची आवृत्ती (संपादन)\nXqbot (चर्चा | योगदान)\n०८:००, ५ ऑगस्ट २०१२ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nEmausBot (चर्चा | योगदान)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%AC%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2020-08-07T20:48:05Z", "digest": "sha1:AYH22QTXWVORDTP6ZSOSXB5HX2OCZ3E7", "length": 4579, "nlines": 68, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "सुरबया - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nसुरबया ही इंडोनेशिया देशाच्या पूर्व जावा प्रांताची राजधानी व जकार्ता खालोखाल देशातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. जावा बेटाच्या पूर्व भागात उत्तर किनार्‍यावर वसलेल्या सुरबयाची लोकसंख्या २०१२ साली ३१ लाख इतकी होती.\nस्थापना वर्ष ३१ मे १२३९\nक्षेत्रफळ ३७४.७८ चौ. किमी (१४४.७० चौ. मैल)\nसमुद्रसपाटीपासुन उंची १६ फूट (४.९ मी)\n- घनता ८,३०० /चौ. किमी (२१,००० /चौ. मैल)\nसुरबया हे इंडोनेशियाचा पहिला राष्ट्राध्यक्ष सुकर्णोचे जन्मस्थान आहे.\nविक���मीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nविकिव्हॉयेज वरील सुरबया पर्यटन गाईड (इंग्रजी)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ३ एप्रिल २०२० रोजी १२:०५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://researchmatters.in/mr/sciqs/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A5%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%AC%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%BE", "date_download": "2020-08-07T21:44:21Z", "digest": "sha1:NH7OOYLFE4SQ3CHV4JNXEYK6TVWADOMB", "length": 7061, "nlines": 41, "source_domain": "researchmatters.in", "title": "प्रथिने बनवण्याची कला | रीसर्च मॅटर्स", "raw_content": "\nभारतातील विज्ञान, अभियांत्रिकी, तंत्रज्ञान व मानव्यशास्त्रांतील संशोधन आणि ठळक घडामोडींवर आधारित बातम्या व लेख\nApoorva Mule (अपूर्वा मुळे)\nमधुमेहींना इन्सुलीनचे इंजेक्शन घेताना आपण कित्येकदा पाहीले आहे. तूफानी वेगवान गोलंदाज वसीम अक्रम हा इन्सुलीन घेणारा मधुमेही होता हे माहीत होते तुम्हाला\nइन्सुलीन हे एक प्रथिन आहे आणि आपल्या शरीरात असलेले स्वादुपिंड इन्सुलीन तयार करते. पुर्वी इन्सुलीन गाई-गुरांच्या स्वादुपिंडातून काढले जात. इन्सुलीन काढण्याची प्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची होती आणि फक्त काही मायक्रोग्रॅम इतकेच इन्सुलिन मिळत असे.\nइन्सुलीनच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी रसायनशास्रज्ञ झपाट्याने संशोधनाच्या मागे लागले. इन्सुलीन हे अत्यंत गुंतागुंतीची व अवघड रचना असलेल्या रेणूंपासून बनलेले प्रथिन आहे. प्रयोगशाळेत एखाद्या परिक्षानलिकेमधे अगदी अशाच रचनेची प्रथिनं निर्माण करणे हे खूप जटिल काम आहे. अगदी छोटीशी नजरचूक झाली तरी अपेक्षित गुणधर्म असलेले प्रथिन बनणार नाही.\nपण प्रथिनाचे अंतिम स्वरूप कितीही जटिल असले तरी ते अमिनो ऍसिड्स नावाच्या ठोकळ्यांपासूनच बनलेले असते. एक प्रथिन बनवण्यासाठी आधी अमिनो ऍसिड्सची क्रमशः शृंखला तयार करावी लागते. अगदी एका माळेत वेगवेगळे सूक्ष्म मणी ओवले जावेत तसेच. अमिनो ऍसिड्स म्हणजे सूक्ष्म मणी, प्��थिन हा तयार होणारी माळ. फरक एवढाच की तयार झाल्यावर माळ सरळ राहते पण प्रथिनांची माळ अमिनो ऍसिड्स च्या गुणधर्मांनुसार वेगवेगळ्या पद्धतीने गुंडाळली जाऊ शकते किंवा दुमडू शकते.\nरसायनशात्रज्ञांना एकदा हे तत्व समजल्यावर हे सुद्धा लक्षात आले की प्रथिने तयार करणे हे दोऱ्यात मणी ओवण्या इतके सोपे काम आहे.\nबोलणे सोपे पण करणे अवघड असते\nकल्पना करा तुमच्याकडे भरपूर लहान-लहान माळांनी भरलेलं एक भलं मोठं भांडं आहे. या अब्ज माळांमध्ये फक्त काही माळांमधले मणी अचूक आकाराचे आणि अचूक रचनेमध्ये आहेत. या माळांमधून तुम्हाला हवी ती माळ कशी बाहेर काढता येईल बरं\nब्रूस मेरिफिल्ड यांनी हा प्रश्न सोडवला आणि १९८४ मध्ये त्यांना यासाठी नोबेल पुरस्कार सुद्धा मिळाला.\nयासाठी त्यांनी एक सोपी युक्ती केली, त्यांनी प्रथिन एका टोकाशी घट्ट बांधले, दुसऱ्या टोकाला अमिनो ऍसिड्स जोडत गेले. मणी जोडण्यापूर्वी दोऱ्याच्या एका टोकाला आकडा बसवून तो एका सुकाणूला बांधून ठेवावा तसा. असे केल्याने, प्रथिने भरकटत नाहीत आणि अमिनो ऍसिड्स अडकत जातात व माळ नीट बनते.\nब्रुस मेरिफिल्डच्या या कल्पनेमुळे प्रथिनांच्या संश्लेषणात क्रांती घडून आली, प्रथिनांचे उत्पन्न वाढले, प्रथिने वेगळी करण्याचा आणि शुद्धीकरणाचा खर्चदेखील कमी झाला. इन्सुलिन कृत्रिमरित्या रासायनिक पद्धतीने बनवल्यामुळे जास्त प्रमाणात बनवता येऊ लागले व प्राण्यांवर अवलंबून राहण्याची गरज उरली नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.krushival.in/raigad/other/-treasury-department-inaugurated-at-raigad-district-co-operative-bank", "date_download": "2020-08-07T21:37:29Z", "digest": "sha1:NXPNCZY6P37DO6XSKF4O3RZZ3BYZBBVF", "length": 9350, "nlines": 96, "source_domain": "www.krushival.in", "title": "Raigad | रायगड जिल्हा सहकारी बँकेमध्ये ट्रेझरी विभागाचे उद्घाटन संपन् | मराठी बातम्या - कृषीवल | Top Marathi News |Today news in Marathi | Latest News in Marathi | krushival.in", "raw_content": "\nई - पेपर रायगड\nरायगड जिल्हा सहकारी बँकेमध्ये ट्रेझरी विभागाचे उद्घाटन संपन्\nरायगड जिल्हा सहकारी बँकेमध्ये ट्रेझरी विभागाचे उद्घाटन संपन्\nरायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन आमदार जयंत पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून केंद्र कार्यालयात मंगळवारी ट्रेझरी विभागाचे उद्घाटन बँकेचे उपाध्यक्ष सुरेश खैरे यांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नाईक, उपमुख्��� कार्यकारी अधिकारी कमलाकर वाघमोडे, बँकेचे उपसरव्यवस्थापक मंदार वर्तक, मुख्य व्यवस्थापक भारत नांदगावकर , व्ही.एस.पाटील हे उपस्थित होते.\nकोरोना विषाणूजन्य परिस्थितीमध्ये आर्थिक व्यवस्थेची घडी पूर्णपणे बिघडत असताना बँकिंग व्यवसायामध्ये ठेव संकलन, कर्जवाटप आणि कर्जवसुली यावर त्याचे दीर्घकालीन परिणाम होणार आहेत. यामुळे बँकेने पारंपारिक व्यवसायाच्या पलीकडे जाऊन बँकिंग व्यवसायामध्ये विविधता आणणे ही काळाची गरज आहे. तसेच आधुनिक व्यवसायाकडे देखील सकारात्मक नजरेने पाहणे आणि त्या दृष्टीकोनातून तयारी करणे अत्यावश्यक आहे असे प्रतिपादन यावेळी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नाईक यांनी व्यक्त केले. तसेच रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा एकत्रित व्यवसाय हा 3500 कोटींपेक्षा अधिक असून बँक आजमितीला 1500 कोटी रुपयांची गुंतवणूक करते, ह्या गुंतवणुकीच्या नफ्यातून बँक सहकारामधील इतर संस्था तसेच बँकेच्या ठेवीदारांना आकर्षक व्याजदर देऊ शकते, त्यामुळे ट्रेझरी विभागाची व्यापकता मोठ्या प्रमाणावर असून रायगड जिल्हा सहकारी बँकेसमवेत त्याचा फायदा सहकार क्षेत्रातील संस्थाना होणार आहे असेही त्यांनी आवर्जून सांगितले. ट्रेझरी विभागामुळे व्यवहारामध्ये अधिक नफाक्षमता तसेच पारदर्शकता येणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.\nयावेळी बँकेचे उपाध्यक्ष सुरेश खैरे यांनी देखील उपस्थितांना संबोधित करताना आमदार जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनामुळे आणि कणखर नेतृत्वामुळे संचालक मंडळ यांना एकत्रित निर्णय घेताना आत्मविश्‍वास अधिक मिळतो असे मत व्यक्त केले, तसेच बँकेच्या अधिकारी आणि कर्मचारी वर्गाने अधिक गतिमान तसेच आधुनिक पर्याय निर्माण करण्यासाठी अभिनव संकल्पना संचालक मंडळास सादर कराव्यात यासाठी आवाहन देखील केले.\nगणपतराव देशमुख यांना आबासाहेब वीर पुरस्कार जाहीर\nआगरदांडा येथील जेट्टी खुली न केल्यास मच्छीमारांचे आंदोलन\nसोन्याच्या दरात विक्रमी वाढ ; प्रती तोळा 56 हजारांवर\nबदनामी प्रकरणी आठ आरोपींवर\nअलिबाग तालुक्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 80 टक्क्यांवर;\nतिसर्‍या दिवशी मृतदेह सापडला\nदेशातील पहिली किसान रेल्वेगाडी धावली..\nश्रीवर्धन परिवहन आगारातून लांब पल्ल्याच्या बस फेर्‍या\nसोन्याच्या दरात विक्रमी वाढ ; प्रती तोळा 56 हजा���ांवर\nबदनामी प्रकरणी आठ आरोपींवर\nदेशातील पहिली किसान रेल्वेगाडी धावली..\nश्रीवर्धन परिवहन आगारातून लांब पल्ल्याच्या बस फेर्‍या\nमाणगाव तालुक्यात 300 रुग्णांची कोरोनवर मात\nउरण तालुक्यात वीज पुरवठा....\nरस्त्यामध्ये सापडलेल्या मनोरुग्ण महिलेला मिळणार उपचार\nखासगी रुग्णालयांकडून होणारी अवाजवी शुल्क आकारणी....\nमहाड शहरातील व्यावसायिकांचे आतोनात नुकसान\nतीन हजार प्रवाशांकडून एसटीचे आरक्षण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmanthan.com/2020/07/blog-post_470.html", "date_download": "2020-08-07T21:49:49Z", "digest": "sha1:W6C2XN7E2BYR3P5X4Q36ZG2J2YJOKUY5", "length": 5408, "nlines": 49, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "वचन राम राज्याचे, पण दिले गुंडाराज ! - Lokmanthan.com", "raw_content": "\nHome / Latest News / वचन राम राज्याचे, पण दिले गुंडाराज \nवचन राम राज्याचे, पण दिले गुंडाराज \nवचन राम राज्याचे, पण दिले गुंडाराज\n- राहुल गांधींचा योगी सरकारवर निशाणा\nउत्तर प्रदेशातील गाजियाबादमध्ये एका टोळक्याने भर रस्त्यावर गोळीबार करून पत्रकाराची हत्या केली. या प्रकरणावरून काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी बुधवारी ट्वीट करून योगी सरकार टीकास्त्र सोडले. 'वचन राम राज्याचे होते, पण दिले गुंडाराज,'अशा शब्दात राहुल गांधी यांनी योगी सरकारवर निशाणा साधला. राहुल गांधी म्हणाले की, आपल्या भाचीसोबत होत असलेल्या छेडछेडीला विरोध केला म्हणून पत्रकार विक्रम जोशी यांची हत्या करण्यात आली. माझ्या सहवेदना शोकाकूल परिवारासोबत आहेत. वचन राम राज्याचे दिले होते, दिले गुंडाराज, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.\nवचन राम राज्याचे, पण दिले गुंडाराज \nमाजी मंत्री प्रा. राम शिंदे यांच्यासह ३८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल \nमाजी मंत्री प्रा. राम शिंदे यांच्यासह ३८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल कर्जत / प्रतिनिधी कर्जत तालुक्यातील माहिजळगाव येथे दूध आं...\nतालुक्यात आज 25 व्यक्ती कोरोना बाधित, पारनेर शहरातील किराणा दुकानदार कोरोना बाधित \nपारनेर भाजी मंडईतील किराणा दुकानदाराच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची आज रात्री रॅपिड चाचणी तालुक्यात आज 25 व्यक्ती कोरोना बाधित, पारनेर ...\nसुरेगाव परिसरात बकरी ईद घरीच साजरी होणार -डॉ. सय्यद \nसुरेगाव परिसरात बकरी ईद घरीच साजरी होणार -डॉ. सय्यद कान्हेगाव/प्रतिनिधी : मुस्लिम धर्माचा पवित्र बकरी ईद सण कोरोनाच्या सावटाखाली ��सल्याने ...\nगांजीभोयरे येथे दोन गटात तुंबळ हाणामारी, १६ जणांन विरोधात गुन्हा दाखल \nपारनेर तालुक्यातील गांजीभोयरे येथे दोन गटात रस्त्याच्या कारणावरून तुंबळ हाणामारी पारनेर प्रतिनिधी - पारनेर तालुक्यातील ...\nतालुक्यात २४ पॉझिटिव्ह, तर येळपणे येथील एका रुग्णाचा मृत्यू. \nतालुक्यात २४ पॉझिटिव्ह, तर येळपणे येथील एका रुग्णाचा मृत्यू. येळपणे/ प्रतिनिधी :- श्रीगोंदा तालुक्यात आज दिवसभरात एकूण...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://dainikekmat.com/maharashtra/shocking-theft-in-ojhar-vighnahar-ganpati-temple-24617/", "date_download": "2020-08-07T20:32:48Z", "digest": "sha1:AH34WIKLZP3542P3E6QM4Y3GSYRV5LVN", "length": 11757, "nlines": 182, "source_domain": "dainikekmat.com", "title": "ओझर विघ्नहर गणपती मंदिरात चोरी - पुरोगामी विचाराचे एकमत", "raw_content": "\nHome क्राइम ओझर विघ्नहर गणपती मंदिरात चोरी\nओझर विघ्नहर गणपती मंदिरात चोरी\nजुन्नर, 28 जुलै : महाराष्ट्रासह देशभरातील गणेशभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या ओझर येथील विघ्नहर गणपती मंदिरात चोरी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गणपती मंदिरातून चांदीची छत्री आणि दानपेटी चोरीला गेली आहे.\nसोमवारी मध्यरात्री 2 ते 3 वाजेच्या दरम्यान मंदिरात चोरी झाल्याची घटना घडली. मंदिरातून चांदीची छत्री आणि दानपेटी चोरट्याने पळवून नेली आहे. लॉकडाउनच्या काळात सर्व मंदिर आणि देवस्थान तुर्तास बंद आहे. त्यामुळे मंदिरात शुकशुकाट आहे. याच संधीचा फायदा घेऊन चोरट्याने ओझर गणपती मंदिरात चोरी केली.\nया घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मंदिरात धाव घेतली. मंदिर आणि आजूबाजूच्या परिसरात पोलिसांनी पाहणी केली आहे. मंदिरापासून काही अंतरावर चोरी केलेले काही वस्तू आढळून आल्या आहे. तसंच मंदिरातील सीसीटीव्ही फुटेजही तपासले जात आहे.\nविशेष म्हणजे, महाराष्ट्रातील अष्टविनायकांपैकी ओझरचा विघ्नहर हा सातवा गणपती आहे. विघ्नहर म्हणजे भक्तांचे विघ्न दूर करणारा अशी या गणरायाची ओळख आहे. तसंच अष्टविनायकांपैकी सर्वात श्रीमंत गणपती म्हणून विघ्नहरला ओळखले जाते. विशेष, ओझरच्या या मंदिराच्या चारही बाजूंना तटबंदी केली असून बांधकाम केलेले आहे. कुकुडी नदीच्या तीरावर हे मध्यभागी गणेशाचे मंदिर आहे. त्यामुळे चोरीची घटना नेमकी घडली कशी याचा पोलीस शोध घेत आहे.\nRead More करोनाबाबत चीनच्या प्रशासनाने लपवा-छपवी केली असल्याचा डॉक्टरने केला दावा\nPrevious articleआईनेच क���ला 4 वर्षीय चिमुकलीचा खून\nNext articleचिमुकलीला आणि सुनबाईंना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला\nमालेगाव परिसरात पोलिस चौकी लगत दोन ठिकाणी चोरी\nमालेगाव : अधार्पूर तालुक्यात मागील काही दिवसांपासून चोरांनी उच्छाद मांडला आहे. अधार्पूर शहरातील चोरी चे प्रकार ताजे असताना रविवारी रात्री मालेगाव पोलीस चौकी पासून...\nगुगल, अ‍ॅमेझॉन,अ‍ॅपल, फेसबूक Yelp सारख्या छोट्या फर्म्सचा कंटेन्ट चोरत असल्याचा आरोप\nन्यूयॉर्क : तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जगातील चार सर्वात मोठ्या कंपन्यांच्या प्रमुखांवर गंभीर आरोप झाले आहेत यात अ‍ॅपल, अ‍ॅमेझॉन, फेसबूक , गुगल या कंपन्यांचा समावेश याहे....\nआंबीत चोरट्यांचा धुमाकूळ; तीन घरे फोडून लाखोंचा ऐवज पळविला\nआंबी : भूम तालुक्यातील आंबी येथे चोरट्यांनी सोमवारी (दि.२७) मध्यरात्री धुमाकूळ घातला आहे. एकाच रात्रीत तीन घरे फोडून सोने, चांदीसह रोकड असा लाखोंचा मुद्देमाल...\nकोरोना काळात कोट्यावधीचा मुद्देमाल जप्त\nपरभणी : लॉकडाऊनच्या चार महिन्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासह संभाव्य गुन्हे रोखण्याकरिता जिल्हा पोलिस यंत्रणेने जुगार, दारू, गुटखा, गांजा, हत्यार, जीवनाश्यक वस्तू व वाळू...\nपंढरपूर : घरफोडी करणारी टोळी जेरबंद\nपंढरपूर : पंढरपूर शहर परिसरात घरफोडी करणा-या चोरांच्या टोळीला जेरबंद करून घरफोडीचे ६ गुन्हे पंढरपूर पोलिसांनी उघडकीस आणले आहेत. त्याचबरोबर जबरी चोरी करणा-या आरोपीला...\nनागरिकांनी पकडून दिलेल्या चोराची नोंदच नाही\nभाग्यनगर ठाण्याचा कारभार नांदेड: नागरिकांनी जागरूक राहून चोरटयाना पकडले तर तुम्ही मास्क का लावला नाही, असा उलटा प्रश्न भाग्यनगर पोलीस स्थानकातील वरिष्ठ अधिकाºयांनी विचारल्याने पोलीस...\nखाजगी रुग्णालये ताब्यात घेण्याचा आदेश\nधावपट्टीवरून घसरून दरीत कोसळले विमान\nरुग्णसंख्यावाढीचा देशात नवा उच्चांक\nसप्टेंबरपासून शाळेची घंटा वाजणार\nबासमती तांदळावरून दोन मुख्यमंत्र्यांत जुंपली\nखाजगी रुग्णालये ताब्यात घेण्याचा आदेश\nधावपट्टीवरून घसरून दरीत कोसळले विमान\nरुग्णसंख्यावाढीचा देशात नवा उच्चांक\nसप्टेंबरपासून शाळेची घंटा वाजणार\nबासमती तांदळावरून दोन मुख्यमंत्र्यांत जुंपली\nधक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर\nलातूर ब्रेकिंग : लातूर शहरात आज १० कोरोना पॉजिटीव्ह ���ढळले\nतिस-या दिवशीही लातूर घरात\nखाजगी रुग्णालये ताब्यात घेण्याचा आदेश\nधावपट्टीवरून घसरून दरीत कोसळले विमान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/box-office/6", "date_download": "2020-08-07T21:58:27Z", "digest": "sha1:BMUAK5GNL24X5ZGWZRVEEGWY5VZIU6TD", "length": 5137, "nlines": 84, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nbox office collection:‘वीरे दी वेडिंग’ची ३५ कोटींची कमाई\n'राझी' सुसाट ; १००कोटींची केली कमाई\nRaazi: घोडदौड सुरूच; कमाई ८५.३३ कोटींवर\nRaazi ची शंभर कोटींच्या दिशेने वाटचाल\nRaazi: दहाव्या दिवशी ९.४५ कोटींचा गल्ला\nदुसरा आठवडाही 'राझी'मय; कमाई ६८.८८ कोटींवर\nRaazi: 'राझी'ची जादू कायम; गल्ला ६० कोटींवर\nraazi: तिसऱ्या दिवशीही हिट, १४.११ कोटींची कामाई\nRaazi Box Office Collection: दुसऱ्या दिवशी ११.३० कोटींची कमाई\nRaazi: 'राझी'ची बॉक्स ऑफिसवर धम्माल\nबागी २ ने मोडला जुडवा २ चा विक्रम\n'बागी २'नं ३ दिवसांत कमावले ७३ कोटी\n'बागी-२' चा पहिल्याच दिवशी २० कोटींचा गल्ला\nराणीच्या 'हिचकी'नं जमवला ९ कोटींचा गल्ला\n'सोनू के टीटू की स्वीटी'ची १०० कोटींची कमाई\nबॉक्स ऑफिसवर 'रेड'; ४० कोटी कमावले\nपद्मावतने रचला नवा विक्रम\n'पद्मावत' करणार ५०० कोटींचा टप्पा पार\n'पॅडमॅन'ने पहिल्याच दिवशी कमवले १० कोटी\nपद्मावतचा जलवा दुसऱ्या आठवड्यातही कायम\nबॉक्स ऑफिसचं वेळापत्रक विस्कटलं\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/saptarang/sandeep-kale-write-student-and-school-bhramanti-live-article-saptarang-195310", "date_download": "2020-08-07T21:33:07Z", "digest": "sha1:XC6ALH5ZTZ6GR4KLA5SN6YIAZXYYQFZU", "length": 32292, "nlines": 309, "source_domain": "www.esakal.com", "title": "नापास मुलांची बाई... (संदीप काळे) | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर शनिवार, ऑगस्ट 8, 2020\nनापास मुलांची बाई... (संदीप काळे)\nरविवार, 23 जून 2019\nमुलांची शिक्षणातली रुची वाढावी आणि शिक्षकवर्गालाही शिकवण्याची आवड निर्माण व्हावी यासाठी मुंबई आणि परिसरातल्या चारशेहून अधिक शाळांमध्ये एक अभिनव उपक्रम राबवला जात आहे. \"रोजनिशी' हा त्या उपक्रमातला मुख्य भाग. शिक्षणपद्धती सुधारावी यासाठी राबवल्या जात असलेल्या या उपक्रमाविषयी...\nमुलांची शिक्षणातली रुची वाढावी आणि शिक्षकवर्गालाही शिकवण्याची आवड निर्माण व्हावी यासाठी मुंबई आणि परिसरातल्या चारशेहून अधिक शाळांमध्ये एक अभिनव उपक्रम राबवला जात आहे. \"रोजनिशी' हा त्या उपक्रमातला मुख्य भाग. शिक्षणपद्धती सुधारावी यासाठी राबवल्या जात असलेल्या या उपक्रमाविषयी...\nभिवंडीला एका कार्यक्रमानिमित्त गेलो होतो. आमच्या मराठवाडा मित्रमंडळातले पदाधिकारी प्रा. राम भिसे यांनी एक कार्यक्रम आयोजिला होता. मुंबई आणि परिसरात काम करणारे मराठवाड्यातले सगळे शिक्षक आणि प्राध्यापक या कार्यक्रमाच्या निमित्तानं एकत्रित जमले होते. काम करत असताना आलेले अनुभव, किस्से या कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रत्येकानं शेअर केले. त्यांच्या कामाच्या ठिकाणचं वातावरण यानिमित्तानं डोळ्यांसमोर येत होतं. शिक्षक आणि प्राध्यापक यांचं प्रचंड शोषण या भागातले संस्थाचालक करत असल्याचंही अनेकांच्या बोलण्यातून जाणवलं. हा शोषणाचा प्रकार केवळ ग्रामीण महाराष्ट्रातच चालतो असं मला वाटलं होतं; पण मुंबईतही असे खूप प्रकार आहेत हे ऐकून मी चक्रावलो.\nभिवंडीतल्या एका शाळेतले शिक्षक संतोष पवार यांनी त्यांचा अनुभव सांगितला. ते म्हणाले : \"\"मुलांना शिकवण्याबद्दलची माझी मानसिकता जवळजवळ संपून गेली होती. कारण, मुलांना शिकण्यात आणि आम्हाला त्यांना शिकवण्यात रुचीच वाटत नव्हती, असं मला जाणवत होतं. मग शाळेत जायचं आणि सरकारी काम आटोपून घरी यायचं एवढाच काय तो दिनक्रम असायचा. त्यात दोन वर्षं गेली. या दोन वर्षांत काहीतरी चांगलं काम घडावं असं काही झालेलं नाही. एके दिवशी आमच्या शाळेत शिल्पा खेर नावाच्या बाई आल्या. \"मुलांची शिक्षणात रुची वाढावी आणि शिक्षकालाही शिकवण्यात आवड, रुची निर्माण व्हावी यासाठी मी वेगळं काम करते,' असं त्या बाईंनी सांगितलं. ठरल्यानुसार आम्ही त्यांचा कार्यक्रम शाळेत ठेवला. त्यांनी आपल्या तासाच्या सेशनमध्ये मुलांची मनं जिंकली. मुलं केवळ खुललीच नाहीत, तर बोललीसुद्धा. जी लाजरी-बुजरी होती त्यांनीही प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी हात वर केले. शिल्पाबाईंची शिकवण्याची शैली पाहून आम्ही सगळे शिक्षक अवाक्‌ झालो.\nया बाई ही किमया करू शकतात, तर आम्ही का करू शकणार नाही, असा प्र��्न माझ्यासह सगळ्यांना पडला. शिक्षणाच्या माध्यमातून काहीतरी घ्यावं, काहीतरी नवीन करावं हा उत्साह\nत्या दिवसापासून ते आजपर्यंत सगळ्या मुलांमध्ये आणि सगळ्या शिक्षकांमध्ये कायम आहे. आज त्या घटनेला दोन वर्षं होऊन गेली. ही आमची एकच शाळा नाही तर मुंबईतल्या अशा असंख्य शाळांवर शिल्पाबाईंनी जादूची कांडी फिरवली आहे.''\nया शिल्पा खेर कोण, समाज घडवण्याचं काम त्या कुठल्या ऊर्मीतून करत आहेत, कुठून आली त्यांना ही ऊर्जा, हे व्रत त्यांनी का स्वीकारलं असेल असे अनेक प्रश्न माझ्या मनात घर करून बसले. कार्यक्रम संपल्यावर आम्ही पवारांच्या शाळेत गेलो. भिवंडीतल्या मुस्लिम वस्तीतली ती शाळा. अत्यंत मागासलेली; पण अतिशय शिस्तबद्ध.\nशिल्पाबाईंनी \"रोजनिशी'च्या माध्यमातून घालून दिलेली चौकट मुलांनी आनंदानं आत्मसात केली होती. या शाळेनंतर मी \"शिवाई', \"केणी', \"ज्ञानवर्धिनी, \"चारकोप', \"सुधागड एज्युकेशन' अशा अनेक शाळांमध्ये पवार यांच्यासोबत गेलो. तिथल्या शाळांची पाहणी केली. सगळ्या गोरगरीब मुलांच्या शाळा या संस्कारित परिपाठामुळे आज \"मुलांच्या आवडत्या शाळा' म्हणून प्रसिद्ध आहेत. खूप नावलौकिक मिळवलाय या शाळांनी.\nसंस्था आणि सरकारी धोरण यांच्यापलीकडं जाऊन शाळेला एक वेगळ्या संस्कारांच्या \"छडी'ची गरज असते. ही \"छडी' शिल्पाबाईंच्या \"भाग्यश्री फाउंडेशन'नं वापरल्याचं पाहायला मिळालं.\nपवार यांच्या शाळेतल्या प्रमोद सातपुते या सातवीतल्या विद्यार्थ्यानं मला सेवा दलाची गाणी म्हणून दाखवली. महात्मा गांधी कसे आहेत, हेही त्यानं मला त्याच्या स्टाईलमध्ये समजावून सांगितलं.\n\"खेरबाईंच्या रोजनिशीच्या उपक्रमातून मला हे सगळं जमलं,' असं प्रमोद म्हणाला.\nहा उपक्रम शिल्पाबाईंनी ज्या ज्या शाळांमध्ये सुरू केला, त्या त्या शाळांमधल्या मुलांचा आत्मविश्वास खूप मोठ्या प्रमाणात वाढल्याचं मला जाणवलं. मला अनेक प्रश्नांची उत्तरं हवी होती आणि शिल्पाबाईंकडूनच ती मिळणार होती. त्यांचा पत्ता, फोन नंबर पवार यांच्याकडून घेतला.\nएके दिवशी वेळ काढून त्यांच्या ठाणे इथल्या घरी जाण्यासाठी मी निघालो. माझा मुलगा अथर्व याला ठाण्याला एका दवाखान्यात तपासणीसाठी घेऊन जायचं होतं. ती तपासणी झाल्यावर शिल्पाबाईंचं घर शोधलं. त्यांच्या घरी आमच्या भरपूर गप्पा झाल्या.\nशिल्पाबाई अत्यंत श्रीमंत घरच्या. आपल्या गावातलं आणि परिसरातलं शिक्षणातलं दारिद्य्र त्यांनी जवळून पाहिलं होतं. या दारिद्य्रामुळे पिढ्याच्या पिढ्या बरबाद झाल्या; त्यामुळे हे दारिद्य्र पुढं वाढू नये यासाठी पावलं उचलणारी यंत्रणा आपल्याकडं कुठंच नाही, हे लक्षात घेऊन त्यांनी विवाहानंतर दोन वर्षांनी \"भाग्यश्री फाउंडेशन' नावाचा ग्रुप स्थापन केला. त्या ग्रुपच्या माध्यमातून त्यांनी मुंबईसह आसपासच्या शहरांमधल्या अनेक शाळांमध्ये \"रोजनिशी' हा उपक्रम राबवला. या रोजनिशीच्या माध्यमातून त्यांनी दिलेले संस्कारांचे धडे मी भेटी दिलेल्या अनेक शाळांमध्ये अनुभवले. खेर यांच्या फाउंडेशनमध्ये जे 20 लोक काम करतात त्यांचा खर्च उचलण्यापासून ते ज्या ज्या शाळांमध्ये हे उपक्रम चालतात त्या त्या सगळ्या शाळांमध्ये साहित्यवाटप, पुस्तकवाटप करण्यासाठी लागणारा खर्च, हे सगळं करण्यासाठी शिल्पाबाईंनी मोठी आर्थिक झळ सोसली.\nआपण का शिकायचं, याचा अर्थ\nशिल्पाबाईंच्या या उपक्रमाद्वारे कितीतरी हजार मुलांना स्पष्टपणे कळला आहे.\nएका शाळेत जायचं, त्या शाळेला शेड्युल द्यायचं, त्यानंतर दुसरी शाळा आणि मग पुन्हा काही दिवसांनी परत आधीच्या शाळेत होत असलेल्या कामाचा आढावा, असं करत करत संपूर्ण मुंबई आणि परिसरातल्या 400 हून अधिक शाळांमध्ये हा उपक्रम सुरू आहे. आपण का शिकायचं, शिकण्याचा अर्थ काय आणि शिक्षणातून काय आत्मसात करायचं असा रोजनिशीचा उपक्रम थोडक्‍यात सांगता येईल. तशी रोजनिशीची नियमावली लांबलचकच. एकूण काय तर, जी मुलं अत्यंत \"ढ' होती, \"ढकलपास' म्हणून पुढच्या वर्गात जात होती, \"नापास' हा शिक्का ज्यांच्यावर बसलेला होता अशा सगळ्या नापासांची बाई म्हणून शिल्पा खेर यांचं या भागातल्या अनेक शाळांमध्ये नाव घेतलं जायचं. आपण आजवर नापास मुलांची गोष्ट ऐकली आहे, त्या प्रत्येक मोठ्या व्यक्तिमत्त्वातला एक हीरो खूप काळानंतर आपल्याला त्या गोष्टीच्या माध्यमातून दिसला आहे; पण त्या सगळ्या नापासवीरांना त्या काळात कुणीही वाली नव्हतं, कुठल्याही \"शिल्पा खेर' त्यांच्यासाठी धावून आल्या नव्हत्या. आता मात्र या नापासांसाठी तसं घडतय हे खरं\nशिल्पाबाईंशी बोलत असताना मला एक फोन आला म्हणून मी बाहेर गेलो आणि फोन झाल्यावर आतमध्ये परत आलो आणि पाहतो तर काय, माझा मुलगा अथर्व आणि शिल्पाबाईंची जोरदार गट्टी जमली होती.\nत्या म्हणाल्या : \"\"तुम्ही बसा थोडा वेळ बाजूला, मी बोलते अथर्वशी.''\nत्या दोघांचा संवाद सुरू झाला.\n\"गीत गा रहे है हम', \"तेरी मिट्टी में मै मर जावां', \"तू कितनी अच्छी है' अशी अनेक गाणी अथर्वनं त्यांना म्हणून दाखवली. लाजरा-बुजरा आणि \"म्हण म्हण' म्हणूनही भाव खाणारा अथर्व इतकी गाणी एकापाठोपाठ अगदी उत्साहानं का गात होता, याचं कारण शोधण्याची गरज मला पडलीच नाही.\nशिल्पाबाई म्हणाल्या : \"मला माझ्या फाउंडेशनचं नाव मोठं करायचं नाही की सरकारकडून एक रुपयाचं अनुदानही घ्यायचं नाही. मला माझंही नाव मोठं करायचं नाही. चार मुलं माझ्या या चळवळीमुळे घडली पाहिजेत, त्या मुलांवर चांगले संस्कार झाले पाहिजेत, त्यांना शिक्षणाची गोडी लागली पाहिजे, एवढाच माझा उद्देश आहे. मी आणि माझे पती डॉ. जितेंद्र खेर यांनी सुरू केलेला हा उपक्रम केवळ मुंबईपुरताच मर्यादित न राहता, राज्यातल्या कानाकोपऱ्यात असणाऱ्या शाळांमध्ये जाऊन ती एक चळवळ झाली पाहिजे, असं मला वाटतं. जवळ असलेल्या काही शाळांमध्ये शिल्पाबाई मला घेऊन गेल्या. अत्यंत मागासलेल्या आणि वाईट अवस्थेत असलेल्या शाळांमधली ही मुलं कमालीची तयार झालेली पाहायला मिळली. मी अनेक मुलांशी, शिक्षकांशी बोललो. \"आम्हाला आता शिक्षणाची गोडी लागली आहे. मी \"रोजनिशी' नियमित फॉलो करतोय...' असाच सगळ्यांच्या बोलण्यातला आशय होता.\nशिक्षणाची गोडी लागावी असं काहीच शासनस्तरावर राबवल्या जात असलेल्या कुठल्याही उपक्रमात नसतं, याचे अनेक नमुने मी या शाळाभेटींदरम्यान पाहत होतो. शिल्पाबाईंनी या शाळांना केवळ दिशा देण्याचंच काम केलं नाही, तर येणाऱ्या पिढ्यांचा पाया भक्कम करण्याचं काम आपल्या संपूर्ण टीमच्या माध्यमातून त्यांनी केलं आहे.\n\"फील्डवर जाऊन शहानिशा केल्याशिवाय कुठल्याही गोष्टीवर शिक्कामोर्तब करू नये', या भूमिकेनुसार शहानिशा करण्याचं काम मी करत असतो. त्यानुसार, शिल्पाबाईंच्या या चळवळीत मला महाराष्ट्रामधल्या चांगल्या शिक्षणपद्धतीचं वातावरण आढळून आलं. हा उपक्रम महाराष्ट्रामध्ये कसा राबवला जाणार आहे, याचा आलेखही शिल्पाबाईंनी मला दाखवला. मुंबईतल्या शाळांमध्ये हे घडून आलं. महाराष्ट्रातल्या हजारो शाळांमध्ये हे घडलं तर त्याचा फायदा येणाऱ्या पिढ्यांना नक्कीच होईल.\nआपल्या राज्यातली शिक्षणव्यवस्था किती किचकट होऊन बसली आहे, याचे अनेक दाख���े मी या शाळाभेटींदरम्यान अनुभवले आहेत. ही शिक्षणव्यवस्था इतकी कुचकामी का झाली आहे, या प्रश्नाचं उत्तर मी शोधत होतो.\nशिक्षणव्यवस्था सुधारण्यासाठी गोविंद नांदेडे, श्रीकर परदेशी यांनी टोकाची उचललेली पावलं आणि त्यांनी त्यावर केलेली प्रचंड मेहनत माझ्या डोळ्यांसमोर येत होती. आता अशी माणसं शिल्लक नाहीत का, हाही प्रश्न मला पडत होता.\nशिक्षणपद्धती सुधारावी यासाठी शिल्पा खेर यांनी सुरू केलेली ही चळवळ मुंबईसारखी राज्यभरात कितपत यशस्वी होईल माहीत नाही; पण त्यांनी निःस्वार्थीपणे उचलेलं हे पाऊल धाडसाचं आहे हे निःसंशय.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकोरोना योद्ध्यांना बहिणीकडून राखीसोबत सॅनिटायझर\nनांदेड : अनेक शासकीय आरोग्य कर्मचारी, पोलीस विभागातील अधिकारी, कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी हे खरे कोरोना योद्धे आजही रस्त्यावर उभे राहुन जनतेची सेवा...\n‘३७०’ नंतरचं वर्ष (श्रीराम पवार)\nधाडसाचे, दीर्घकालीन परिणाम करणारे, देशहिताचे आणि सकारात्मक म्हणून जे काही निर्णय सरकार घेतं त्या निर्णयांचे नेमके काय परिणाम झाले, निर्णय घेताना जे...\nअद्वितीय रुपेरी मानदंड (अनिता पाध्ये)\n‘मुघले आझम’ हा रुपेरी पडद्यावरचा एक मानदंडच आहे. अद्‍भुत, अलौकिक, अकल्पित, विलक्षण, भव्यदिव्य....ही सर्व विशेषणं या चित्रपटाला चपखल बसतात. प्रचंड...\n‘आयुष्याची शाळा’ महत्त्वाची (भारत गणेशपुरे)\nअभ्यासाच्या बाबतीत मी मुलाला हेच सांगितलं आहे, की ‘प्रत्येक धडा, विषय समजून घे. नुसतं पाठांतर करू नकोस. आता दोन मार्क कमी मिळाले तर चालतील. कारण...\nभूमिका मार्गदर्शकाची हवी (मेघना जोशी)\nपालकाची मुख्य भूमिका ही पूर्ण पालनकर्त्याचीच नाही, तर मार्गदर्शकाचीही आहे. मात्र, ही मार्गदर्शकाची भूमिका आपण विसरलोय का\nरिमझिम गिरे सावन... (जयंत टिळक)\nपाऊस आणि ‘रिमझिम गिरे सावन’ हे गाणं यांचा अतिशय जवळचा संबंध आहे. या चित्रपटाशी संबंधित बासू चटर्जी आणि योगेश यांचं काही काळापूर्वीच निधन झालं, तर ते...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासा��ी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.krushival.in/all/showepaperlist?NewsEdition=Ratnagiri", "date_download": "2020-08-07T21:46:10Z", "digest": "sha1:JG4DAK4XWXCPASDYBJFTDDEDJVFSSCVB", "length": 2945, "nlines": 81, "source_domain": "www.krushival.in", "title": "×", "raw_content": "\nई - पेपर रायगड\nसोन्याच्या दरात विक्रमी वाढ ; प्रती तोळा 56 हजारांवर\nबदनामी प्रकरणी आठ आरोपींवर\nदेशातील पहिली किसान रेल्वेगाडी धावली..\nश्रीवर्धन परिवहन आगारातून लांब पल्ल्याच्या बस फेर्‍या\nमाणगाव तालुक्यात 300 रुग्णांची कोरोनवर मात\nउरण तालुक्यात वीज पुरवठा....\nरस्त्यामध्ये सापडलेल्या मनोरुग्ण महिलेला मिळणार उपचार\nखासगी रुग्णालयांकडून होणारी अवाजवी शुल्क आकारणी....\nमहाड शहरातील व्यावसायिकांचे आतोनात नुकसान\nतीन हजार प्रवाशांकडून एसटीचे आरक्षण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/photos/cricket/captain-cool-ms-dhonis-7-acre-ranchi-farmhouse-see-pic-a593/?utm_source=Lokmat.com&utm_medium=photos_rhs_widget", "date_download": "2020-08-07T20:27:51Z", "digest": "sha1:7WB6P4NVPQQHTA2L4LKZEF7WFYXTQT6R", "length": 27009, "nlines": 327, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Photo : महेंद्रसिंग धोनीच्या फार्म हाऊसचा थाटच न्यारा; 7 एकर परिसरात बांधलाय स्वप्नांचा बंगला! - Marathi News | Captain Cool MS Dhoni’s 7-acre Ranchi farmhouse, see pic | Latest cricket News at Lokmat.com", "raw_content": "बुधवार ५ ऑगस्ट २०२०\nRam Mandir Bhumi Pooja:पहिल्या कारसेवेला मी गेलो, तर दुसऱ्याला माझा भाऊ; कारसेवकांनी जुन्या आठवणींना दिला उजाळा\nMumbai Rain Updates : सलग दुसऱ्या दिवशी मुंबईत पावसाची जोरदार बॅटींग; रस्ते वाहतुकीला फटका\nRam Mandir Bhumi Pooja: राम मंदिर भूमिपूजनच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी बजावल्या नोटिसा\nजय जय महाराष्ट्र माझा, UPSC परीक्षेत ८० हून अधिक मराठी चेहरे\nमुंबईतील उद्योग लवकरच सुरू करणार-उद्योगमंत्री\nप्रेम जुळवता जुळवता अजय देवगण स्वतःच अडकला काजोलच्या प्रेम जाळ्यात, जाणून घ्या हटके लव्हस्टोरी\nडिप्रेशनच्या बहाण्याने रियाने तीन महिने सुशांतला रिसॉर्टमध्ये ठेवले होते... कुटुंबीयांनी शेअर केलेत स्क्रिनशॉट्स\nकोरोना अन् ‘कुली’ अपघात... अमिताभ बच्चन यांच्याशी संबंधित हा योगायोग तुमच्या लक्षात आला\nसुशांत सिंग राजपूत प्रकरण : CCTV कंपनीच्या मालकाने सांगितले,' त्यादिवशी एकाही कॅमेरा खराब नव्हता'\nकाजोलमुळे झाले होते अजय-करिश्माचे ब्रेकअप फोनवर दोघांचा आवाज ऐकला आणि...\nसुप्र���या सुळे आणि अजित पवार याचं रक्षाबंधन\nसुशांतला न्याय मिळावाच पण शेतकरी आत्महत्येबद्दलही बोला\nअजित दादा पवारना मुख्यमंत्रीपदावर बघण्याची इच्छा\nकोरोना महामारीच्या अस्ताला सुरुवात \nकोरोनाचं नवीन औषध लॉन्च; सौम्य लक्षणं असलेल्या रुग्णांसाठी ५० रुपयांपेक्षाही कमी किमतीत उपलब्ध होणार\ncoronavirus: रशियाने खरोखरच विकसित केली कोरोनावरील लस\nभारताची पहिली कोरोना लस पाण्याच्या बॉटलपेक्षाही कमी दरात मिळणार\nकोरोनापेक्षा धोकादायक आहे ‘हा’ रोग; दरवर्षी या आजारामुळे १५ लाख लोकांचा मृत्यू होतो\n रशियाची कोरोनाची लस तयार; अखेर सप्टेंबर महिन्यात लसीचे उत्पादन सुरू होणार\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचं भूमिपूजन सुरू; उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, सरसंघचालक मोहन भागवत उपस्थित\nअयोध्येत पंतप्रधान मोदींच्या हस्ते राम मंदिराच्या भूमिपूजनाला सुरुवात\nAyodhya Ram Mandir Bhumi Pooja Live: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतले रामलल्लाचे दर्शन\nRam Mandir Bhumi Pujan : \"राम सगळ्यांचा असण्यातच 'राम' आहे, विचार घेऊन माणुसकीचा सेतू बांधूया\"\nडोंबिवली: शहरात श्रीरामाचा नारा देत युवकांनी काढली बाईक रॅली\nकोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. अनेक बंधारे आणि रस्ते पाण्याखाली गेले. पंचगंगा नदीचे पाणी सायंकाळपर्यंत धोक्याची पातळी गाठण्याची शक्यता आहे.\nरामलल्लाचं दर्शन घेतल्यानंतर पंतप्रधान मोदींनी पारिजातचं रोप लावलं; थोड्याच वेळात राम मंदिराचं भूमिपूजन होणार\nअकोला : आणखी ३६ कोरोना पॉझिटिव्ह; एकूण रुग्णसंख्या २७९१\nअयोध्या- पंतप्रधान मोदींनी घेतलं रामलल्लाचं दर्शन; प्रभू रामासमोर मोदींचं लोटांगण\nEngland vs Ireland 3rd ODI: 'तो' वर्ल्ड रेकॉर्ड महेंद्रसिंग धोनीच्या नावावर राहिला नाही; इयॉन मॉर्गनची सरशी\nXiaomi ला सरकारचा जोरदार दणका; मोबाईलममधील ब्राऊझर बॅन केला\nRam Mandir Bhumi Pujan : राम मंदिर भूमिपूजनाची आठवण म्हणून निमंत्रिताना मिळणार 'ही' खास भेट\nपंतप्रधान मोदी हनुमान गढीच्या दर्शनासाठी निघाले; त्यानंतर राम जन्मभूमीला पोहोचणार\nरशियाने खरोखरच विकसित केली कोरोनावरील लस\nराम मंदिर देशाच्या एकात्मतेचं प्रतीक; त्यागाचं, संघर्षाचं, बलिदानाचं प्रतीक- शिवसेना खासदार संजय राऊत\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचं भूमिपूजन सुरू; उत्तर प्रदेशच्या राज्यपा�� आनंदीबेन पटेल, सरसंघचालक मोहन भागवत उपस्थित\nअयोध्येत पंतप्रधान मोदींच्या हस्ते राम मंदिराच्या भूमिपूजनाला सुरुवात\nAyodhya Ram Mandir Bhumi Pooja Live: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतले रामलल्लाचे दर्शन\nRam Mandir Bhumi Pujan : \"राम सगळ्यांचा असण्यातच 'राम' आहे, विचार घेऊन माणुसकीचा सेतू बांधूया\"\nडोंबिवली: शहरात श्रीरामाचा नारा देत युवकांनी काढली बाईक रॅली\nकोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. अनेक बंधारे आणि रस्ते पाण्याखाली गेले. पंचगंगा नदीचे पाणी सायंकाळपर्यंत धोक्याची पातळी गाठण्याची शक्यता आहे.\nरामलल्लाचं दर्शन घेतल्यानंतर पंतप्रधान मोदींनी पारिजातचं रोप लावलं; थोड्याच वेळात राम मंदिराचं भूमिपूजन होणार\nअकोला : आणखी ३६ कोरोना पॉझिटिव्ह; एकूण रुग्णसंख्या २७९१\nअयोध्या- पंतप्रधान मोदींनी घेतलं रामलल्लाचं दर्शन; प्रभू रामासमोर मोदींचं लोटांगण\nEngland vs Ireland 3rd ODI: 'तो' वर्ल्ड रेकॉर्ड महेंद्रसिंग धोनीच्या नावावर राहिला नाही; इयॉन मॉर्गनची सरशी\nXiaomi ला सरकारचा जोरदार दणका; मोबाईलममधील ब्राऊझर बॅन केला\nRam Mandir Bhumi Pujan : राम मंदिर भूमिपूजनाची आठवण म्हणून निमंत्रिताना मिळणार 'ही' खास भेट\nपंतप्रधान मोदी हनुमान गढीच्या दर्शनासाठी निघाले; त्यानंतर राम जन्मभूमीला पोहोचणार\nरशियाने खरोखरच विकसित केली कोरोनावरील लस\nराम मंदिर देशाच्या एकात्मतेचं प्रतीक; त्यागाचं, संघर्षाचं, बलिदानाचं प्रतीक- शिवसेना खासदार संजय राऊत\nAll post in लाइव न्यूज़\nPhoto : महेंद्रसिंग धोनीच्या फार्म हाऊसचा थाटच न्यारा; 7 एकर परिसरात बांधलाय स्वप्नांचा बंगला\nPhoto : महेंद्रसिंग धोनीच्या फार्म हाऊसचा थाटच न्यारा; 7 एकर परिसरात बांधलाय स्वप्नांचा बंगला\nकोरोना संकटात महेंद्रसिंग धोनी पत्नी साक्षी आणि आणि मुलगी जिवासोबत वेळ घालवत आहे. रांचीमध्ये धोनीचा 7 एकर परिसरात एक आलिशान फार्म हाऊस आहे.\nकैलाशपती असं या फार्म हाऊसचं नाव आहे. महेंद्रसिंग धोनी आणि साक्षी यांच्या लग्नाच्या दहाव्या वाढदिवसा निमित्तानं त्याच्या फार्म हाऊसचे खास फोटो पाहूया...\nमहेंद्र सिंग धोनी याचं फार्म हाऊस फारच आलिशान आहे. धोनीने आपल्या फार्म हाऊसमध्ये नैसर्गिक सौंदर्याला अधिक महत्व दिलं आहे. टीम इंडियातील अनेक खेळाडूही इथे आल्यावर निसर्गाचा आनंद घेतात.\nज्या शहरात धोनी लहानाचा मोठा झाला, ज्या शहरात धोनी क्रिकट लिजेंड बनला ���्याच शहरात त्याने हा आलिशान फार्म हाऊस तयार केला. रांचीमधील रिंग रोडवर हे फार्म हाऊस उभारण्यात आलं आहे.\nहा भव्य फार्म हाऊस उभारण्यासाठी तीन वर्ष लागलीत. झाडांबाबत धोनीचं असलेलं प्रेम या फार्म हाऊसमध्ये बघायला मिळतं. या फार्म हाऊसमध्ये सगळ्याच गोष्टी भव्य आणि शाही आहेत.\nया फार्म हाऊसमध्ये इंडोअर स्टेडिअम, स्वीमिंग पूल, प्रक्टीससाठी नेट मैदान, आधुनिक जिम आहे. हे फार्ण हाऊस धोनीच्या आधीच्या घरापासून केवळ 20 मिनिटांच्या अंतरावर आहे.\nधोनीचं क्रिकेटमधील करिअर यशस्वी झाल्यानंतक त्याने आधीचं घर सोडून 2009 मध्ये हरमू रोडवर तीन मजली घर खरेदी केलं होतं. या घरात धोनी 8 वर्ष राहीला. 2017 मध्ये धोनी कैलाशपती फार्म हाऊसमध्ये शिफ्ट झाला.\nधोनीने या फार्म हाऊसमध्ये वेगवेगळ्या प्रकारची झाडे लावली आहेत. त्यासोबतच लाकडं आणि मार्बलचा या फार्म हाऊसमध्ये खूपच सुंदरतेने करण्यात आला आहे. धोनीसाठी इथे खास पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.\nइथे फारच सुंदर बाग तयार करण्यात आलीये. याच बागेत धोनी आपल्या श्वानांना ट्रेनिंग देत असतो.\nधोनीने आपले सुरुवातीचे दिवस एका लहानशा घरात घालवलं होतं. आज तो जगातल्या सर्वात श्रीमंत खेळाडूंमध्ये गणला जातो. पण हे सगळं मिळवण्यासाठी त्याला लांब प्रवास करावा लागला आहे.\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nSEE PICS : टीव्हीच्या ‘नागीन’वर सगळेच फिदा... निया शर्माच्या या फोटोंची होतेय चर्चा\n#ArrestRheaChakraborty ट्विटरवर होतोय ट्रेंड, युजर्स करताहेत रियाच्या अटकेची मागणी -PHOTOS\nपडद्यावर परफेक्ट दिसणा-या ‘या’ स्टार्सच्या विचित्र सवयी वाचून व्हाल हैराण\n'तेरे नाम'मध्ये बनली होती भिकारी, पण खऱ्या आयुष्यात दिसते 'लय भारी'; बघा तिची 'अदा'कारी \nIN PICS : अचानक गायब झाली होती ही अभिनेत्री, परतली ती इतकी बोल्ड रूपात की ओळखणे झाले होते कठीण\nरबने बना दी जोडी.. सोनाली कुलकर्णीचे फिऑन्सेसोबतचे रोमँटिक फोटो आले समोर\nदेशवासियांच्या भावनांपेक्षा BCCIला 440 कोटी महत्त्वाचे;IPL 2020 वर बंदी घालण्यासाठी गृहमंत्री अमित शाह यांना पत्र\nभाई, चर्चा तर होणारच ना; क्रिकेटपटूनं पत्नीला दिलं महागडं गिफ्ट; पाहा फोटो\nदंगल गर्ल बबिता फोगाटला लागली 'लॉटरी'; मिळालं महत्त्वाचं पद\nपाकिस्त���नी खेळाडूंनी इंग्लंडमध्ये साजरी केली ईद; फॅन्सनी विचारलं मास्क कुठेय\nSo Cute : हार्दिक-नताशाचं बाळ दिसतं कसं माहित्येय ज्युनियर पांड्याचा फोटो व्हायरल\nIPL 2020ला एबी डिव्हिलियर्स, लसिथ मलिंगा यांच्यासह अनेक जण मुकणार जाणून घ्या संपूर्ण लिस्ट\ncoronavirus: रशियाने खरोखरच विकसित केली कोरोनावरील लस\nकोरोनापेक्षा धोकादायक आहे ‘हा’ रोग; दरवर्षी या आजारामुळे १५ लाख लोकांचा मृत्यू होतो\n'या' औषधांच्या सेवनाने आरोग्यावर होत आहे नकारात्मक परिणाम; तज्ज्ञ म्हणाले की....\nCoronaVirus News : 'कोरोनावरील लस श्रीमंत देशांना आधी मिळेल, गरीब देश मागे राहतील'\nरेल्वेप्रवासादरम्यान कोरोना विषाणू कितपत धोकादायक ठरणार जाणून घ्या तज्ज्ञाचं मत\nCoronaVirus News : \"कोरोनावरील लसीसाठी जगभरातील शक्तीशाली व्यक्ती करतायेत कॉल\"\n रस्त्यावरील कुत्र्याचं फडफडलं नशीब, ह्युंदाई शोरूने बनवलं सेल्समॅन\nपेरणीनंतरही जिल्ह्यातील ३८ हजार शेतकऱ्यांना मिळाले नाही पीककर्ज\nअनिल राठोड गेले हा शिवसैनिकांवर मोठा आघात; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून श्रद्धांजली\nपोलीस भरतीची तयारी करणाऱ्याला पोलिसाची मारहाण\nप्रभू श्रीरामांचा जयघोष, अयोध्येतील मंदिर भूमीपूजनानिमित्त जळगावात अपूर्व उत्साह\nAyodhya Ram Mandir Bhumi Pooja Live: राम मंदिराच्या भूमीपूजन सोहळ्याला सुरुवात\nRam Mandir Bhumi Pooja: नरेंद्र मोदी राममंदिर भूमिपूजन सोहळ्यासाठी अयोध्येत दाखल ; पाहा कसा असणार संपूर्ण दौरा\nXiaomi ला सरकारचा जोरदार दणका; मोबाईलमधील ब्राऊझर बॅन केला\nRam Mandir Bhumi Pujan : \"राम सगळ्यांचा असण्यातच 'राम' आहे, विचार घेऊन माणुसकीचा सेतू बांधूया\"\nRam Mandir Bhumi Pujan : 'हे प्रभु हमें क्षमा करना'; भूमिपूजनाच्या मुहूर्तावरून दिग्विजय सिंहांकडून पुन्हा प्रश्नचिन्ह\nRam Mandir Bhumi Pujan: रामदेव बाबा अयोध्येत; राम मंदिराच्या भूमिपूजनाआधी 'भव्यदिव्य' घोषणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.pudhari.news/news/Kolhapur/Anil-Kapoor-in-Kolhapur/", "date_download": "2020-08-07T20:56:50Z", "digest": "sha1:U476JYJBLEC2LCFNP6CMOQYF25ZLCOES", "length": 3690, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कसा काय कोल्हापूर! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › कसा काय कोल्हापूर\nकोल्हापूर : प्रख्यात बॉलीवूड अभिनेता अनिल कपूर याने ‘कसा काय कोल्हापूर’ अशा आपुलकीच्या भावनेने ट्विटरवरून कोल्हापूरकरांना/ करवीरवासीयांना साद घातली आहे. मलबार गोल्डस् अँड डायमंडस् कॉर्नर उद्घाटन���साठी अनिल कपूर रविवारी कोल्हापुरात येत आहे. आपल्या कोल्हापूर दौर्‍याची खबर त्याने खास ट्विट करून दिली आहे.\n@Anillkapoor या आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून अनिल कपूरने शनिवारी ट्विट केले. हे ट्विट असे : कसा काय कोल्हापूर मी उद्या (8 एप्रिल) तुमच्या सुंदर कोल्हापूर शहरात येत आहे. मी तुमच्यासाठी घेऊन येतोय मलबार गोल्डस् अँड डायमंडस् कॉर्नर या ज्वेलरी ब्रँडचे नवे, चकचकीत शोरूम. तेव्हा उद्या भेटुया, व्हीनस कॉर्नरला, सकाळी 11:30 वाजता\nकोल्हापूर जिल्ह्यात उच्चांकी 793 रुग्ण वाढले\nअलमट्टी धरणाचे सर्व दरवाजे उघडले\n‘अलमट्टी’चा विसर्ग वाढला; कोल्हापूरचा पूर स्थिरावला\nकोल्हापुरात पूर पातळी स्थिर\nताजिकिस्तानच्या पामिर पठारावर ड्रॅगनचा दावा\nलॉकडऊनमध्ये मुलांमध्ये वाढतोय अम्ब्लोपिया\nगणपती विशेष ट्रेन सोडण्यास हिरवा कंदील\nवयोवृद्ध कलाकारांना हायकोर्टाचा दिलासा\nमुंबईत मंगळवारी कोरोना रुग्ण घट होण्यामागचे गौडबंगाल काय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tech/how-to-find-the-lost-mobile-telecom-ministry-ready-to-roll-out-imei-database-track-your-stolen-mobile-phone-74376.html", "date_download": "2020-08-07T21:09:24Z", "digest": "sha1:JUTTXIV2TBUHB24MN3MMYP3CKX4XB4Y3", "length": 17000, "nlines": 191, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "हरवलेला किंवा चोरीला गेलेला मोबाईल सहज सापडणार, केवळ 'हा' नंबर डायल करा!", "raw_content": "\nAir India Plane Skids | केरळमध्ये एअर इंडियाचं विमान रन वेवरुन घसरलं, विमानाचे दोन तुकडे, 17 जणांचा मृत्यू\nKerala Plane Crash | वडील सैन्यातील माजी ब्रिगेडियन, मोठा भाऊ कारगील युद्धात शहीद, कॅप्टन दीपक साठे यांच्यावर काळाचा घाला\nडॉ. आरती ठिक होतील, पिंपरी-चिंचवडमधील कोरोनाबाधित डॉक्टरच्या कुटुबियांना शरद पवारांचा फोन\nहरवलेला किंवा चोरीला गेलेला मोबाईल सहज सापडणार, केवळ 'हा' नंबर डायल करा\nहरवलेला किंवा चोरीला गेलेल्या मोबाईल शोध घेणं आता सोपं होणार आहे. मोदी सरकारने हरवलेल्या किंवा चोरीला गेलेल्या मोबाईलच्या वाढत्या तक्रारींवर रामबाण उपाय शोधला आहे.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nनवी दिल्ली : हरवलेला किंवा चोरीला गेलेल्या मोबाईल शोध घेणं आता सोपं होणार आहे. मोदी सरकारने हरवलेल्या किंवा चोरीला गेलेल्या मोबाईलच्या वाढत्या तक्रारींवर रामबाण उपाय शोधला आहे. सरकारने देशभरात 14422 हा हेल्पलाईन नंबर जारी केला आहे. तुमचा फोन हरवला किंवा चोरीला गेला तर तक्रारीसाठी पोलीस स्टेशन��्या चकरा मारण्याची गरज नाही. केवळ हेल्पलाईन नंबर डायल केल्यास तुमच्या तक्रारीची नोंद होईल आणि संबंधित यंत्रणा कामाला लागतील. त्यामुळे चोरी किंवा हरवलेला मोबाईल परत मिळवणं सोपं होईल.\nसर्व मोबाईलचा डेटाबेस सांभाळणाऱ्या Central Idenity Register तयार करण्यात आलं आहे. दूरसंचार मंत्री रवीशंकर प्रसाद येत्या 1-2 आठवड्यात ही सेवा सुरु करु शकतात.\nसेंट्रल आयडेंटीटी रजिस्टरमध्ये (CEIR) सर्व मोबाईलचा डेटाबेस असेल. महाराष्ट्र सर्कलमध्ये याची यशस्वी चाचणी झाली. त्यानंतर आता देशभर ही लागू करण्यात येणार आहे.\nमोबाईल फोन कसा परत मिळू शकेल\nतुमचा मोबाईल हरवला किंवा चोरीला गेल्यास 14422 हा हेल्पलाईन नंबर डाईल करा. नंबर डाईल केल्यानंतर पोलिसात तुमची तक्रार नोंद होईल आणि तुमच्या फोनचं नेटवर्क बंद होईल.\nIMEI नंबर वरुन ऑपरेटर्स मोबाईलचं नेटवर्क ब्लॉक करु शकतील.\nIMEI नंबर जर बदलला तरीही दुसऱ्या IMEI नंबरवरुनही मोबाईल ब्लॉक करता येईल.\nIMEI नंबर बदलल्यास 3 वर्षापर्यंतची शिक्षा होऊ शकते.\nदूरसंचार तंत्रज्ञान केंद्राने (सी-डॉट) चोरी किंवा हरवलेल्या मोबाईलचा शोध घेण्यासाठी सेंट्रल इक्यूपमेंट आयडेंटिटी रजिस्टर (सीईआयआर) तयार करण्यात आला आहे. सीईआयआरमध्ये देशातील प्रत्येक नागरिकाच्या मोबाईल मॉडेल, सिम नंबर आणि IMEI नंबरची नोंद आहे. IMEI नंबर मॅच करण्यासाठी सी डॉटने नवी प्रणाली मोबाई कंपन्यांच्या मदतीने बनवली आहे.\nही प्रणाली विविध राज्यांच्या पोलिसांकडे सोपवण्यात येईल. याशिवाय दूरसंचार कंपन्याही यामध्ये महत्त्वाच्या भूमिका निभावतील.\nजर मोबाईलमधील IMEI नंबर बदलला असेल, तर मोबाईल कंपनी त्या सिमची सेवा बंद करेल. त्यानंतरही पोलिस तो मोबाईल ट्रॅक करु शकतील.\nसी डॉटनुसार CEIR तंत्रामुळे तक्रार आल्यानंतर मोबाईलमध्ये कोणतंही सिमकार्ड घातलं तरी नेटवर्क येऊ शकणार नाही.\nमात्र या तंत्रामुळे चोरलेल्या किंवा हरवलेल्या मोबाईलमध्ये कोणी सिमकार्ड घातलं, किंवा IMEI नंबर बदलला तर त्याची माहिती तातडीने मिळेल आणि तो मोबाईल ट्रॅकही केला जाऊ शकेल.\nमोबाईलमधील नेटवर्क हे संबंधित सिमकार्ड कंपनीद्वारे ब्लॉक केलं जाईल.\nजर कोणी दुसऱ्या मोबाईलचा IMEI चोरी किंवा हरवलेल्या मोबाईलमध्ये वापरला तर त्याचीही माहिती मिळेल.\nIMEI नंबर बदलणे हा गुन्हा असून त्यासाठी तीन वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे. मोबाईल चोरी, हर��णे या घटना वाढल्याने दूरसंचार मंत्रालयाने याबाबत पावलं उचलली आहेत.\nBoycott Chinese Equipment : चीनला आर्थिक झटका देण्याची तयारी, BSNL…\nहॅलो, उद्धव म्हस्के बोलतोय, तुम्ही शब्द दिला होता...अजित पवारांना फोन,…\nएकनाथ खडसे यांनाही वाढीव वीज बिलाचा शॉक, एका महिन्याचं बिल…\nचंद्रपुरात वाघांची संख्या वाढल्याने नसबंदीचा विचार, सल्लागार मंडळाच्या बैठकीत अजब…\nकॅमेरा सेट करुन फेसबुक लाईव्ह, पंख्याला दोरी बांधून आत्महत्या\nवर्ध्याच्या ऑरगॅनिक मास्कला इंग्लंडमध्ये मागणी, साहेबांच्या तोंडावर सेंद्रिय कापसाचे मास्क\nSushant Singh case | CBI चौकशीचा प्रस्ताव केंद्राने स्वीकारला, कोर्टाकडून…\nPHOTO | पंतप्रधान मोदींनी प्रभू रामाला साष्टांग दंडवत घातला तो…\nतब्बल 27 वर्षे चप्पल न घालणारा कोल्हापूरचा कारसेवक, अनोखा पण…\nAir India Plane Skids | केरळमध्ये एअर इंडियाचं विमान रन वेवरुन घसरलं, विमानाचे दोन तुकडे, 17 जणांचा मृत्यू\nKerala Plane Crash | वडील सैन्यातील माजी ब्रिगेडियन, मोठा भाऊ कारगील युद्धात शहीद, कॅप्टन दीपक साठे यांच्यावर काळाचा घाला\nडॉ. आरती ठिक होतील, पिंपरी-चिंचवडमधील कोरोनाबाधित डॉक्टरच्या कुटुबियांना शरद पवारांचा फोन\n पायाला जखम असल्यास पावसाच्या पाण्यातून चालणे टाळा\nकुणालाही सोडणार नाही, पितळ उघडं पाडल्याशिवाय गप्प बसणार नाही : अविनाश जाधव\nAir India Plane Skids | केरळमध्ये एअर इंडियाचं विमान रन वेवरुन घसरलं, विमानाचे दोन तुकडे, 17 जणांचा मृत्यू\nKerala Plane Crash | वडील सैन्यातील माजी ब्रिगेडियन, मोठा भाऊ कारगील युद्धात शहीद, कॅप्टन दीपक साठे यांच्यावर काळाचा घाला\nडॉ. आरती ठिक होतील, पिंपरी-चिंचवडमधील कोरोनाबाधित डॉक्टरच्या कुटुबियांना शरद पवारांचा फोन\n पायाला जखम असल्यास पावसाच्या पाण्यातून चालणे टाळा\nडॉ. आरती ठिक होतील, पिंपरी-चिंचवडमधील कोरोनाबाधित डॉक्टरच्या कुटुबियांना शरद पवारांचा फोन\nCorona Vaccine | कोरोना लस 225 रुपयांना उपलब्ध होणार, सिरम इन्स्टिट्यूटचा बिल गेट्स फाऊंडेशनसोबत 10 कोटी डोसचा करार\n” जम्बो कोव्हिड सेंटरच्या पाहणीवेळी अजित पवारांची विचारणा\nPune Corona | पुणेकरांना दिलासा, कोरोना रुग्ण दुप्पटीचा कालावधी 33 दिवसांवर, मृत्यूदरही घसरला\nCrop Loan : राज्यातील 12 जिल्ह्यात 50 टक्क्यांपेक्षा कमी पीक कर्ज वाटप : सहकारमंत्री बाळासाहेब पाटील\nपुण्यातील गणेशोत्सवाची नियमावली ठरली, बाप्पाच्या मिरवणुकीसह ���या’ गोष्टींना मनाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/entertainment/entertainment-news/maharashtra-assembly-elections-2019-actress-isha-koppikar-spotted-in-bandra-while-attending-election-sabha-of-bjp-ashish-shelar/articleshow/71602527.cms", "date_download": "2020-08-07T22:07:03Z", "digest": "sha1:GMX6LNOVSJVVXLXUCK6OCL355XYY32JM", "length": 13477, "nlines": 109, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n'खल्लास गर्ल' ईशा कोप्पीकर करतेय भाजपचा प्रचार\nलोकसभा निवडणुकीआधी राजकारणात प्रवेश करणारी बॉलिवूड अभिनेत्री ईशा कोप्पीकर ही सध्या भाजप उमेदवारांच्या प्रचारात व्यग्र आहे. भाजपचे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील उमेदवार आशिष शेलार यांच्या प्रचारसभेत ती व्यासपीठावर दिसली. आशिष शेलार यांना तुमचं मत द्या, असं आवाहन तिनं व्यासपीठावरून केलं.\nमुंबई: लोकसभा निवडणुकीआधी राजकारणात प्रवेश करणारी बॉलिवूड अभिनेत्री ईशा कोप्पीकर ही सध्या भाजप उमेदवारांच्या प्रचारात व्यग्र आहे. भाजपचे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील उमेदवार आशिष शेलार यांच्या प्रचारसभेत ती व्यासपीठावर दिसली. आशिष शेलार यांना तुमचं मत द्या, असं आवाहन तिनं व्यासपीठावरून केलं.\nभाजपचे वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातील उमेदवार आणि राज्यातील मंत्री आशिष शेलार यांची सोमवारी संध्याकाळी बाजार रोड येथे निवडणूक प्रचार सभा झाली. या सभेला बॉलिवूड अभिनेत्री ईशा कोप्पीकरसह भाजपचे नेते हाजी अराफत शेख आणि पक्षाचे अन्य नेतेही उपस्थित होते.\nभाजपचे उमेदवार आशिष शेलार यांच्यासाठी तुमचं मौल्यवान मत द्या, असं आवाहन ईशा कोप्पीकरनं उपस्थित जनसमुदायाला केलं. ईशानं यापूर्वीही भाजपच्या अनेक मोठ्या सोहळ्यांमध्ये सहभाग घेतला आहे. दरम्यान, ईशा कोप्पीकरनं लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला होता. मुंबईत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत तिनं भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर तिला पक्षाच्या महिला वाहतूक संघटनेच्या कार्याध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.\nअनिल कपूर म्हणतात, 'आदित्य ठाकरे- देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे 'नायक''ईशा कोप्पीकरनं २००० मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. 'फिझा' हा तिचा पहिलाच चित्रपट होता. त्याआधी तिनं अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये अभिनय केला होता. २००२ साली आलेल्या राम गोपाल वर्मांच्या 'कंपनी' या चित्रपटातील आयटम साँगनंतर तिला 'खल्लास गर्ल' म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यानंतर तिने 'काँटे', 'कयामत', 'दिल का रिश्ता', 'क्या कूल हैं हम', 'एक विवाह ऐसा भी' आणि शाहरुख खानचा 'डॉन' आदींसह अनेक चित्रपटांत अभिनय केला आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\nमाझ्या बायकोला यासर्वापासून लांब ठेव; सुशांतच्या भावोजी...\n'डिप्रेशनचं कारण सांगून रियाने त्याला तीन महिने..', राज...\nचालत घरी पोहोचलेल्या बिहार पोलिसांना अंकिता लोखंडेने दि...\nसुशांतच्या निधनानंतर विकी जैनसोबत ब्रेकअप\nरिंकू आणि जान्हवी भेटल्या; नेटकरी सैराट महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nओली चिंब पूनम पांडेचा सेक्सी अवतार\nव्हायरल व्हिडिओ- रिया चक्रवर्ती म्हणाली, 'मी तर गुंडांची ताई'\nबेपत्ता रिया चक्रवर्ती आली समोर; शेअर केला व्हिडिओ\nकरोनाची लस सापडत नाही म्हणू रडू लागले अनुपम खेर\nजान्हवी कपूरचा सेक्सी लूक\nकामसूत्र थ्रीडीमध्ये पाहा सेक्सी शेर्लिन\nकोल्हापूरकोल्हापूरला पुराचा धोका कायम; पंचगंगेची पाणी पातळी ४५ फुटांवर\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\nदेश'अयोध्येत मशिदीसोबत रुग्णालय उभारण्यासाठी १ महिन्याचा पगार देणार'\nमुंबईदिवसभरात १० हजार ९०६ रुग्णांची करोनावर मात; ३०० दगावले\nदेशकेरळमध्ये भीषण विमान अपघात; दोन पायलटसह १४ जण ठार\nदेश'पावसामुळे धावपट्टीचा अंदाज न आल्याने विमानाला अपघात'\nदेशकुठल्याही स्थितीसाठी सज्ज राहा, लष्कर प्रमुखांचे आदेश\n कोकणात गणपती स्पेशल ट्रेन, २ दिवसांत घोषणा\nदेशकेरळ विमान दुर्घटना टेबलटॉप रनवेमुळे समजून घ्या दुर्घटनेचं कारण\nविज्ञान-तंत्रज्ञानइंडियन ब्रँड Shinco चे ३ जबरदस्त टीव्ही लाँच, जाणून घ्या किंमत-फीचर्स\nमोबाइलसर्वात जास्त विकला जाणारा अँड्रॉयड फोन झाला स्वस्त; नवी किंमत पाहा\nआजचं भविष्यमकर : स्वतःच्या आनंदात रममाण व्हाल; वाचा, आजचे राशीभविष्य\nकरिअर न्यूजसीबीएसई फेरपरीक्षा होणार की नाही\nहेल्थनिरोगी आरोग���यासाठी वयानुसार किती वेळ झोपणे ठरेल योग्य\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmanthan.com/2020/07/blog-post_960.html", "date_download": "2020-08-07T20:38:24Z", "digest": "sha1:THBKYQIMUZKBGMYH3XQ5ZUAKDGI5ZZZ6", "length": 7941, "nlines": 51, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "पारनेर तालुक्यात कोरोना बाधित व्यक्तींची संख्या आता नऊवर, पुन्हा दोन व्यक्तीचा कोरोना चाचणी अहवाल पॉजिटीव्ह ! - Lokmanthan.com", "raw_content": "\nHome / Unlabelled / पारनेर तालुक्यात कोरोना बाधित व्यक्तींची संख्या आता नऊवर, पुन्हा दोन व्यक्तीचा कोरोना चाचणी अहवाल पॉजिटीव्ह \nपारनेर तालुक्यात कोरोना बाधित व्यक्तींची संख्या आता नऊवर, पुन्हा दोन व्यक्तीचा कोरोना चाचणी अहवाल पॉजिटीव्ह \nपारनेर तालुक्यात पुन्हा दोन व्यक्तीचा कोरोना चाचणी अहवाल पॉजिटीव्ह, कोरोना बाधित व्यक्तींची संख्या आता नऊवर\nपारनेर तालुक्यात प्राप्त झालेल्या लॅब च्या अहवालानुसार सात व्यक्ती कोरोना बाधित आढळले आहेत तर रॅपिड किट च्या माध्यमातून करण्यात आलेल्या चाचणी तील 47 व्यक्तींपैकी दोन व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे यामध्ये ढवळपुरी येथील भानगडेवाडी 70 वर्षीय व कान्हूर पठार एक 21 वर्षीय व्यक्तीचा समावेश आहे अशी माहिती तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिली आहे त्यामुळे तालुक्यातील एकूण बाधित रुग्णांची संख्या दिवसभरात 9 वर गेली आहे.\nरॅपिड किट च्या माध्यमातून केलेली चाचणीत 47 पैकी दोन व्यक्ती पॉझिटिव्ह आल्या यामध्ये कान्हूर पठार व भनगडेवाडी येथील व्यक्तींचा समावेश आहे.\nयामध्ये लॅब च्या अहवालानुसार ढवळपुरी १ पाडळी दर्या १ म्हसोबा झाप १ तिखोल २ सुपा १ एक कोरोना बाधित व्यक्तीचा पत्ता पारनेर झाला आहे तो सध्या केडगाव भूषण नगर येथे राहत असून मूळ तो दैठणे गुंजाळ येथील आहे. तालुक्यात आज एकूण नऊ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत.\nतर २१ संशयित व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. यात नांदूर पठार १ जातेगाव १ सुपा १ देवीभोयरे २ टाकळी ढोकेश्वर ३ रांधे ११ कान्हूर पठार २ या गावातील २१ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत.\nज्या परिसर��त कोरोना बाधित व्यक्ती आहेत तो १०० मीटर परिसर कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला असल्याची आदेश तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिले आहेत.\nपारनेर तालुक्यात कोरोना बाधित व्यक्तींची संख्या आता नऊवर, पुन्हा दोन व्यक्तीचा कोरोना चाचणी अहवाल पॉजिटीव्ह \nमाजी मंत्री प्रा. राम शिंदे यांच्यासह ३८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल \nमाजी मंत्री प्रा. राम शिंदे यांच्यासह ३८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल कर्जत / प्रतिनिधी कर्जत तालुक्यातील माहिजळगाव येथे दूध आं...\nतालुक्यात आज 25 व्यक्ती कोरोना बाधित, पारनेर शहरातील किराणा दुकानदार कोरोना बाधित \nपारनेर भाजी मंडईतील किराणा दुकानदाराच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची आज रात्री रॅपिड चाचणी तालुक्यात आज 25 व्यक्ती कोरोना बाधित, पारनेर ...\nसुरेगाव परिसरात बकरी ईद घरीच साजरी होणार -डॉ. सय्यद \nसुरेगाव परिसरात बकरी ईद घरीच साजरी होणार -डॉ. सय्यद कान्हेगाव/प्रतिनिधी : मुस्लिम धर्माचा पवित्र बकरी ईद सण कोरोनाच्या सावटाखाली असल्याने ...\nगांजीभोयरे येथे दोन गटात तुंबळ हाणामारी, १६ जणांन विरोधात गुन्हा दाखल \nपारनेर तालुक्यातील गांजीभोयरे येथे दोन गटात रस्त्याच्या कारणावरून तुंबळ हाणामारी पारनेर प्रतिनिधी - पारनेर तालुक्यातील ...\nतालुक्यात २४ पॉझिटिव्ह, तर येळपणे येथील एका रुग्णाचा मृत्यू. \nतालुक्यात २४ पॉझिटिव्ह, तर येळपणे येथील एका रुग्णाचा मृत्यू. येळपणे/ प्रतिनिधी :- श्रीगोंदा तालुक्यात आज दिवसभरात एकूण...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/guardian-minister-most-satisfied-due-to-police-commissioners-transfer-1102613/", "date_download": "2020-08-07T21:44:00Z", "digest": "sha1:4QQOHYDPKWMY5RDR2PFAEMIGIL7HL2S2", "length": 17044, "nlines": 214, "source_domain": "www.loksatta.com", "title": "पोलीस आयुक्तांच्या बदलीमुळे पालकमंत्रीच सर्वाधिक समाधानी | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nशार्कच्या पिल्लांच्या मासेमारीत वाढ\nसागरी किनारा मार्गचा भराव सुरक्षित\nपोलीस आयुक्तांच्या बदलीमुळे पालकमंत्रीच सर्वाधिक समाधानी\nपोलीस आयुक्तांच्या बदलीमुळे पालकमंत्रीच सर्वाधिक समाधानी\nराज्यातील १०३ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या घाऊक प्रमाणात बदल्या करताना सोलापूरचे पोलीस आयुक्त प्रदीप रासकर यांना अखेर हलविण्यात आले. त्यांची सुमारे तीन वर्षांची कालमर्यादा जवळपास संपत\nराज्यातील १०३ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्य��ंच्या घाऊक प्रमाणात बदल्या करताना सोलापूरचे पोलीस आयुक्त प्रदीप रासकर यांना अखेर हलविण्यात आले. त्यांची सुमारे तीन वर्षांची कालमर्यादा जवळपास संपत आली असताना त्यांच्या बदलीसाठी नागरिकांतूनच मागणी रेटली जात होती. त्यासाठी सोलापूरचे पालकमंत्री विजय देशमुख यांना चक्क ‘मटका चिठ्ठय़ां’चा हार घालण्याचा इशारा काही सामाजिक संघटनांनी दिला होता. खुद्द पालकमंत्रीही पोलीस प्रशासनाच्या कारभारावर नाराजच होते. या पार्श्र्वभूमीवर पोलीस आयुक्त रासकर यांची अखेर बदली झाल्यामुळे पालकमंत्री अधिक समाधानी असल्याचे बोलले जाते.\nरासकर यांची बदली पुण्यात अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणून झाली असून त्यांच्या जागेवर नवे पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर हे पोलीस उपमहानिरीक्षकपदाच्या बढतीवर बदली होऊन येत आहेत. सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक दत्तात्रेय मंडलिक यांची अवघ्या अकरा महिन्यातच बदली झाली असून त्यांच्या ठिकाणी नवे पोलीस अधीक्षक म्हणून अमरावती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक वीरेंद्र प्रभू हे येत आहेत. याशिवाय सोलापूर ग्रामीणचे अपर पोलीस अधीक्षक डॉ. श्रीकांत परोपकारी यांचीही अल्पावधीतच नांदेड येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागात पोलीस अधीक्षकपदावर बदली झाली आहे. तसेच शहर पोलीस आयुक्तालयात पोलीस उपायुक्त (परिमंडळ) सुभाष बुरसे यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांनाही मुंबईत हलविण्यात आले आहे. सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक मंडलिक यांना कवळ अकरा महिन्यांचाच अल्पसा कार्यकाळ लाभला. मंडलिक यांच्या अगोदर मकरंद रानडे हे सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक असताना त्यांना तडकाफडकी अवघ्या पाच महिन्यात हलविण्यात आले होते.\nशहराचे पोलीस आयुक्त प्रदीप रासकर यांना सुमारे तीन वर्षांचा कार्यकाळ लाभला असून इतका कार्यकाळ मिळणारे ते बहुधा सोलापूरचे पहिले पोलीस आयुक्त मानले जातात. कायदा व सुव्यवस्था राखण्यात त्यांचे पोलीस प्रशासन यशस्वी ठरले नाही. उलट, गुन्हेगारीत वाढ झाल्याचे दिसून येते. यापूर्वी सोलापूर महापालिकेचे धडाकेबाज आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांची बदली होण्यासाठी सोलापूरचे पालकमंत्री विजय देशमुख यांनी जेवढा रस दाखविला होता, तेवढा ‘रस’ पोलीस आयुक्त रासकर यांच्या बदलीसाठी त्यांनी दाखविला नाही म्हणून ते टीकेचे धनी ठरले होते. वास���तविक पाहता पालकमंत्री देशमुख हे पोलीस आयुक्त रासकर यांच्या प्रशासनावर अजिबात समाधानी नव्हते. अखेर उशिरा का होईना रासकर यांची बदली होऊन नवे पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर हे रुजू होत आहेत. सेनगावकर हे पोलीस उपनमहानिरीक्षकपदाचा दर्जा घेत बढतीवर सोलापुरात येत आहेत.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nविधिमंडळात काँग्रेसचे चुकलेच – खा. दलवाईं\nदारूडय़ा पतीचा खून केल्याबद्दल पत्नीसह जावयाला जन्मठेप\nतहानलेल्या लातूरची सोलापूरला पाणीपुरवठय़ासाठी अशीही मदत..\nगणेश कुलकर्णी खून खटल्यातील सर्व आरोपींची मुक्तता\nअज्ञात महिलेचा खून करून मृतदेह जाळला\nसुशांतच्या मृत्यूपूर्वी काही दिवस आधी रियाने मुंबईत घेतले दोन आलिशान फ्लॅट्स\nश्रुती मोदी आहे तरी कोण सुशांतच्या मृत्यूप्रकरणी CBI ने तिच्या विरोधात दाखल केला गुन्हा\nसुशांत सिंहच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे देण्यास रिया चक्रवर्तीचा विरोध, म्हणाली...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल शंकुतला देवींनी मृत्यूआधी केलेली 'ती' भविष्यवाणी ठरली खरी\nसोनू सूदच्या मदतीचा ओघ कायम; रशियात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना केलं एअरलिफ्ट\nराज्यातील ग्रामीण भागांमधील करोना प्रादुर्भाव चिंताजनक\nकंपनी सेक्रेटरी प्रवेश परीक्षा ऑनलाइन\nदेशात २४ तासांत ६२,५३८ रुग्ण\nमुंबईतील ७७ टक्के रुग्ण करोनामुक्त\nमशिदीच्या पायाभरणीस जाणार नाही - आदित्यनाथ\nवकील तूर्त अत्यावश्यक सेवेत नाहीत\nऑनलाइन वर्गाना प्राध्यापकांचा विरोध\nतंत्रशिक्षण पदविका प्रवेशप्रक्रिया सोमवारपासून\nमुंबईतील मॉल्समध्ये ‘आरोग्य सेतू’ची ग्राहकांवर सक्ती\nयूपीएससी गुणवंताशी सोमवारी संवाद\n1 इचलकरंजीत अधिका-याच्या अंगावर दूषित पाणी ओतले\n2 छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या\n3 जामखेडच्या २ महिलांसह तिघांवर गुन्हा\nअजित पवार मनसे नगरसेवकावर भडकले; म्हणाले, \"आमचे चार मंत्री करोना पॉझिटिव्ह आलेत\"X\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nपरदेश शिष्यवृत्तीसाठी इच्छुक विद्यार्थ्यांना धनंजय मुंडेंच्या निर्णयामुळे मोठा दिलासा\nखासगी रुग्णालयांकडून होणारी अवाजवी शुल्क आकारणी रोखणार भरारी ���थके\n‘ग्रीन अर्थ ऑर्गनायझेशन’चे वृक्ष लागवडीच्‍या क्षेत्रातील कार्य अनुकरणीय – आ. सुधीर मुनगंटीवार\nप्रथम वर्ष प्रवेशापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा\nपंढरपूर शहरात संचारबंदीची कडक अंमलबजावणी\n“भाजपा महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला लागलेला कलंक”\nगणपतराव देशमुख यांना आबासाहेब वीर पुरस्कार जाहीर\n‘त्या’ वक्तव्याप्रकरणी इंदुरीकर महाराजांना न्यायालयाकडून तूर्तास दिलासा\nजिल्हा काँग्रेसमध्ये नेतृत्व बदलाच्या हालचाली", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AB%E0%A5%AF", "date_download": "2020-08-07T22:25:09Z", "digest": "sha1:JEN2DT6MY2GSUTDQUMUFGSN5S2KSFBXX", "length": 6300, "nlines": 59, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "इ.स. १९५९ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nइसवी सनाच्या दुसर्या सहस्रकातील एक वर्ष\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १९ वे शतक - २० वे शतक - २१ वे शतक\nदशके: १९३० चे - १९४० चे - १९५० चे - १९६० चे - १९७० चे\nवर्षे: १९५६ - १९५७ - १९५८ - १९५९ - १९६० - १९६१ - १९६२\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडीसंपादन करा\nजानेवारी ४ - रशियाचे अंतराळयान, लुना १, चंद्राच्या जवळ पोचले.\nफेब्रुवारी ३ - विमान अपघातात अमेरिकन संगीतकार बडी हॉली, रिची व्हॅलेन्स व बिग बॉपर मृत्युमुखी.\nफेब्रुवारी ६ - टेक्सास इन्स्ट्रुमेन्ट्सच्या जॅक किल्बीने इंटिग्रेटेड सर्किटसाठी पहिला पेटंट घेतला.\nफेब्रुवारी १६ - फिदेल कास्त्रो क्युबाच्या राष्ट्राध्यक्षपदी.\nफेब्रुवारी १७ - हवामानाचा अभ्यास करण्यासाठीचा पहिला उपग्रह व्हॅंगार्ड दोन प्रक्षेपित करण्यात आला.\nजून ५ - सिंगापुरमध्ये सर्वप्रथम सरकारची स्थापना.\nजून २६ - अमेरिकेतील सेंट लॉरेन्स सी वे खुला झाला.\nजुलै २० - इथियोपियाचा सम्राट हेल सिलासी फ्रांसमध्ये.\nजानेवारी २ - किर्ती आझाद, भारतीय क्रिकेट खेळाडू.\nजानेवारी ६ - कपिलदेव निखंज, भारतीय क्रिकेट खेळाडू.\nमे ३ - उमा भारती, भारतीय राजकारणी.\nमे ९ - ॲंड्रु जोन्स, न्यू झीलॅंडचा क्रिकेट खेळाडू.\nमे ९ - अशांत डिमेल, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.\nजून ६ - ताहिर नक्काश, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.\nऑगस्ट ७ - अली शाह, झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू.\nऑगस्ट २९ - अक्किनेनी नागार्जुन, दक्षिण भारतीय चित्रपट अभिनेता.\nसप्टेंबर ७ - केव्हन करान, झिम्बाब्वेचा क्रिकेट ��ेळाडू.\nसप्टेंबर १४ - सलिया अहंगामा, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.\nसप्टेंबर २१ - रिचर्ड एलिसन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.\nसप्टेंबर २५ - ॲंडी वॉलर, झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू.\nऑक्टोबर १६ - अजय सरपोतदार, मराठी चित्रपटनिर्माते, दिग्दर्शक.\nमे ९ - कर्मवीर भाऊराव पाटील, मराठी शिक्षणतज्ञ.\nजुलै ११ - चार्ली पार्कर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०२० रोजी ०४:०४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%88%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%A6", "date_download": "2020-08-07T22:22:16Z", "digest": "sha1:EF5MMNYVMZQWDK7STWTRCUAO2HAOIF72", "length": 8583, "nlines": 67, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "ईशावास्योपनिषद - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n(ईशोपनिषद या पानावरून पुनर्निर्देशित)\nशुक्ल यजुर्वेदाच्या कण्व शाखेच्या संहितेचा चाळिसावा अध्याय म्हणजे ईशावास्य उपनिषद होय. ह्या उपनिषदाचा मंत्र भागात समावेश होतो म्हणून ह्या उपनिषदाला जास्त महत्त्व आहे. सर्व उपनिषदांत ह्याला पहिले स्थान दिले जाते. या उपनिषदाचा पहिला मंत्र हा, \"ईशावास्यमिदं\" असा सुरू होतो, म्हणून ह्याचे नाव ईशावास्योपनिषद् असे रूढ झाले. या संहितेला ईशोपनिषद, वाजसनेयी उपनिषद, मंत्रोपनिषद असेही म्हटले जाते. कर्म व ज्ञान या विरोधी द्वंद्वाचा समन्वय हा या उपनिषदाचा मुख्य विषय आहे.\nहिंदू धर्मग्रंथावरील लेखमालेचा भाग\nईश · तैत्तरिय · छांदोग्य\nभगवद्गीता · ज्ञानेश्वरी · गीताई\nमनाचे श्लोक · रामचरितमानस\nईशावास्योपनिषदाची माहिती समजून घेण्यासाठी या लिंकवर क्लिक करा. https://m.youtube.com/playlist\nमूळ स्रोत ग्रंथाचे विकिस्रोतात स्थानांतरणसंपादन करा\nआंतरबन्धू विकिप्रकल्प पुनर्निर्देशन: ईशावास्योपनिषद हा लेख/ हि लेखमाला मराठी विकिस्रोत या बंधू प्रकल्पात s:mr:ईशावास्योपनिषद येथे स्थानांतरीत केला गेला/ केली गेली आहे. आणि s:वर्ग:मराठी विकिपिडिया प्रकल्पातून स्थानांतरीत वर्गिकरणाने वर्गीकृत केले आहे.\n* नेमके काय केले आहे मी काही मदत करू शकतो का मी काही मदत करू शकतो का\nसध्या मराठी 'विकिपिडिया'मध्ये मुख्यत्वे मूळ स्रोत ग्रंथाचा भरणा चुकीने झाला आहे.वस्तुतः ईशावास्योपनिषद आणि मराठी भाषेतील कॉपीराईटफ्री-प्रताधिकार मुक्त विशेषतः सन १९५२ पुर्वी मृत्यू झालेल्या सर्व साहित्यिकांचे तत्सम मूळ ग्रंथसंपदा ईशावास्योपनिषद नावाने मराठी विकिस्रोत या संबंधीत बन्धू प्रकल्पात स्थानांतरीत केली आहे. आपण केलेले कॉपीराईटफ्री-प्रताधिकार मुक्त लेखन http://mr.wikisource.org येथे व्यवस्थित हलवले गेले आहे का याची खात्रीकरून घेण्यात मराठी विकिस्रोत प्रकल्पात s:mr:ईशावास्योपनिषद लेख/लेखमाला तपासून साहाय्य करा.\nमराठी भाषेतील 'विकिपिडिया'मध्ये आपले स्वागत आहे. विकिपिडिया प्रकल्पाचा मूख्य् उद्देश ज्ञानकोश निर्मिती व्हावी असा मर्यादीत आहे. विकिपीडिया हे दालन पूर्वप्रकाशित ईशावास्योपनिषद ग्रंथा करिता मूळीच नाही. प्रताधिकार मुक्त (कॉपीराईट फ्री) पूर्वप्रकाशित ईशावास्योपनिषद ग्रथांकरिता कृपया विकिस्रोत या बन्धूप्रकल्पाकडे जावे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nऋग्वेद • यजुर्वेद •सामवेद • अथर्ववेद\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २६ मे २०२० रोजी १२:०४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%80", "date_download": "2020-08-07T22:10:40Z", "digest": "sha1:VBC367FXLAYU5HFL3JOUGFW7QHWFCTSB", "length": 11056, "nlines": 73, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "बाली - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nबाली हा इंडोनेशिया देशाचा एक प्रांत आहे.लेसर सुंडा बेटावर अतिपश्चिमेला बाली वसलेेले आहे.जावाच्या पूर्वेला आणि लोंबोकच्या पश्चिमेला बाली प्रांत असून ह्या प्रांतात बालीचे बेट तसेच नूसा पेनिडा,नूसा लेंबोन्गन व नूसा सेनिन्गन या लहानलहान बेटांचा समावेश होतो.बालीची राजधानी असलेले डेनपसार हे शहर पूर्व इंडोनेशियातील लेसर सुंडा बेटावरील सर्वाधिक लोकसंख्येचे शहर असून मकास्सार नंतरचे दुसरे मोठे शहर आहे. इंडोनेशियातील बाली हा एकमेव हिंदू-बहुसंख्यांक प्रांत आहे.बालीतील ८३.५ टक्के जनता हिंदूधर्मीय आहे.\n८° २०′ ०६″ S, ११५° ०५′ १७.१६″ E\nबाली हे इंडोनेशियाचे मुख्य पर्यटनस्थळ आहे.१९८० पासून पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.येथील अर्थव्यवस्थेत पर्यटनसंबंधी व्यवसायांचा ८०% वाटा आहे.येथील कला, पारंपारिक आणि आधुनिक नृत्य, शिल्प, चित्रकला,चामडी वस्तू, धातूकाम आणि संगीत यांसाठी बाली प्रसिद्ध आहे. दरवर्षी इंडोनेशियन चित्रपट महोत्सव हा बाली येथच आयोजित केला जातो. २०१३सालची मिस वर्ल्ड स्पर्धा आणि २०१८सालची आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँँक समूहाची वार्षिक सभा झाली होती. २०१७ साली ट्रीप अडवाईझर् संस्थेतर्फे बालीला पर्यटकांच्या आवडतं ठिकाण म्हणून सर्वोत्कृष्ट पर्यटनस्थळ घोषित केले.\nबाली हा त्या प्रवाळ त्रिकोणचा भाग आहे, जो सागरी प्रजातीच्या सर्वाधिक जैवविविधतेचा भाग आहे ज्यात मुख्यतः मासे आणि कासवांचा समावेश आहे. युनेस्को जागतिक वारसा स्थळ असलेली सुबक सिंचन व्यवस्था बालीचीच आहे.तसेच १० पारंपारिक बालीच्या राजघराण्यांचा राज्यांचा एकसंध संघसुद्धा बालीतीलच आहे ज्यांचं वेगवेगळ्या भागांवर अधिपत्य आहे. हा एकसंध संघ बालीच्या राज्याचा उत्तराधिकारी आहे. ह्या घराण्यांना इंडोनेशियन सरकार मान्यता देत नाही, मात्र ही घराणी डचांच्या शासनाच्या आधीपासूनच अस्तित्वात आहेत.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १७ जून २०२० रोजी २१:४६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathibjp-dose-not-make-government-mumbai-maharashtra-24857", "date_download": "2020-08-07T20:42:31Z", "digest": "sha1:HJ2H5VVSIVUQ7CNGCV6WZTZKJXZZJ4KY", "length": 15897, "nlines": 158, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi,bjp dose not make government, mumbai, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nभाजप सत्ता स्थापन करणार नाही : चंद्रकांत पाटील\nभाजप सत्ता स्थापन करणार नाही : चंद्रकांत पाटील\nसोमवार, 11 नोव्हेंबर 2019\nमुंबई : आम्हाला सरकार स्थापनेसाठी निमंत्रण दिले; पण शिवसेना सरकार स्थापन करण्यासाठी सोबत येत नाही म्हणून भाजपने राज्यपालांचे निमंत्रण नम्रपणे नाकारले असल्याचे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रविवारी (ता. १०) सांगितले. जनतेचा कौल महायुतीला होता. याचा अपमान करून शिवसेनेला सरकार स्थापन करायचे असेल तर त्यांना शुभेच्छा, असा टोलाही त्यांनी लगावला.\nमुंबई : आम्हाला सरकार स्थापनेसाठी निमंत्रण दिले; पण शिवसेना सरकार स्थापन करण्यासाठी सोबत येत नाही म्हणून भाजपने राज्यपालांचे निमंत्रण नम्रपणे नाकारले असल्याचे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रविवारी (ता. १०) सांगितले. जनतेचा कौल महायुतीला होता. याचा अपमान करून शिवसेनेला सरकार स्थापन करायचे असेल तर त्यांना शुभेच्छा, असा टोलाही त्यांनी लगावला.\nराज्यपालांनी सत्ता स्थापनेसाठी आमंत्रित केल्यावर भाजपच्या कोअर समितीकडून चर्चा करून हा निर्णय घेण्यात आला. भाजपने रविवारी कोअर समितीची बैठक बोलावली होती. बैठकीनंतर सरकार स्थापन करण्याचा दावा न करण्याचा निर्णय भाजपने घेतला. भाजपच्या या निर्णयामुळे शिवसेनेला राज्यपालांकडून सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण मिळणार असल्याची शक्यता आता वर्तविण्यात येत आहे. शिवसेनेने पहिल्यापासून मुख्यमंत्री आमचाच हे स्पष्ट सांगितलेले आहे. त्यामुळे आता राज्यात मुख्यमंत्री शिवसेनेचा झाला तर त्यांच्याजोडीला कोण असेल हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.\nदरम्यान, चौदाव्या विधानसभेसाठी राज्यात २१ ऑक्‍टोबरला मतदान होऊन २४ ऑक्‍टोबरला मतमोजणी झाली. विधानसभेचे निकाल जाहीर होऊन दोन आठवड्यांपेक्षा जास्त कालावधी लोटला. विधानसभेत निवडून आलेल्या सदस्यांची नावे राजपत्रात प्रकाशित झाली आहेत. तरीही, सत्ता स्थापन करण्यासाठी कोणत्याही पक्षाने दावा केला नव्हता.\nया पार्श्वभूमीवर राज्यपालांनी घटनेतील तरतुदीनुसार विधानसभेत १०५ आमदारांचे संख्याबळ असलेला सर्वांत मोठा पक्ष म्हणून भाजपकडे पहिल्यांदा विचारणा केली होती. सध्या भाजपकडे सरकार स्थापन करण्यासाठी लागणारे १४५ आमदारांचे संख्याबळ नाही. मुख्यमंत्रिपदावरून वाद असल्याने शिवसेना आणि भाजपमध्ये सध्या चर्चा बंद होती. त्यामुळे बहुमत नसताना सरकार स्थापन करायचे नाही, यावर भाजपचे मत ठाम झाले आहे.\nमुंबई सरकार चंद्रकांत पाटील मुख्यमंत्री बहुमत\nनाशिक जिल्ह्यात धरणांच्या पाणलोट क्षेत्रात...\nनाशिक : जिल्ह्यात मोठे ७, तर मध्यम १७ असे एकूण २३ प्रकल्प आहेत.\nजालना जिल्ह्यातील दोन मंडळांत जोरदार पाऊस\nऔरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात गुरुवारी (ता.\nपावसाळी वातावरणामध्ये येणाऱ्या अडचणींवरील...\nसध्या द्राक्ष लागवडीखालील सर्वच भागात बऱ्यापैकी पाऊस झाला.\nबळीराजा चेतना अभियान बंद करण्याचा निर्णय\nमुंबई : विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यात बळीराजा चेतना योजनेला अपयश आले\nबार्शीतील ४३ हजार शेतकरी दुष्काळ निधीपासून वंचितच\nजालना जिल्ह्यातील दोन मंडळांत जोरदार...औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात गुरुवारी...\nनाशिक जिल्ह्यात धरणांच्या पाणलोट...नाशिक : जिल्ह्यात मोठे ७, तर मध्यम १७ असे एकूण २३...\nपरभणी, हिंगोली जिल्ह्यांत दहा लाख...परभणी ः महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस...\nनाशिक जिल्ह्यात पावसाचे जोरदार पुनरागमननाशिक : जिल्ह्यात जुलैअखेर पावसाने उघडीप...\nपिंपळनेरला कांदा मार्केट सुरू करापिंपळनेर, जि.धुळे : पिंपळनेर (ता.साक्री)...\nशासकीय मका खरेदी बंदमुळे शेतकऱ्यांना...भडगाव, जि. जळगाव : शासकीय मका खरेदिला...\nबार्शीतील ४३ हजार शेतकरी दुष्काळ...मळेगाव, जि. सोलापूर ः दीड वर्षांपूर्वी भीषण...\nपावसाळी वातावरणामध्ये येणाऱ्या...सध्या द्राक्ष लागवडीखालील सर्वच भागात बऱ्यापैकी...\nधिंगरी अळिंबीचे उत्पादन तंत्रधिंगरी आळिंबी ही कमी खर्चात चांगला आर्थिक फायदा...\nआणखी तीन सोयाबीन बियाणे कंपन्यांविरुद्ध...अकोला : या हंगामासाठी बाजारपेठेत आणलेले...\nनगर जिल्ह्यातील पॉलिहाउसधारक बेदखलनगर ः जूनमध्ये आलेल्या निसर्ग चक्रीवादळाने नगर...\nऐन श्रावणातही नाशिकचा फुलबाजार...नाशिक : धार्मिक दृष्टीने महत्त्वाचा जिल्हा...\nतुरीवरील शेंगा पोखरणाऱ्या अळीचे नियंत्रणमागील काही दिवसापासून सतत ढगाळ हवामान...\nराज्यात टोमॅटो १०० ते ६०० रूपये क्रेटअकोल्यात ३५० ते ६०० रुपये क्रेट अकोला...\nरत्नागिरी जिल्ह्यातील नद्यांना पूर,...रत्नागिरी : सलग दुसऱ्या दिवशीही पावसाने...\nपंढरपुरात ७ ते १३ ऑगस्ट दरम्यान...सोलापूर : कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी...\nफळपीक विमा निकषात बदलाची गरज :...अमरावती : जिल्ह्यामध्ये संत्रा फळपीक मोठ्या...\nसातारा जिल्ह्यात दमदार पाऊस सातारा : जिल्ह्यात मंगळवारी दमदार पाऊस झाल्याने...\nकोयना धरण परिसरात मुसळधार पाऊस सातारा : कोयना धरण क्षेत्रात मंगळवारी मुसळधार...\nकोल्हापूर बाजार समितीवर अखेर प्रशासक कोल्हापूर : नोकर भरती वरून वादग्रस्त ठरलेल्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/vice-chancellor-will-curb-process-decision-making-18819", "date_download": "2020-08-07T20:53:11Z", "digest": "sha1:DA6D56TSLAMLLR3ZMK5TQD3FWCY4AY6Q", "length": 17389, "nlines": 280, "source_domain": "www.esakal.com", "title": "कुलगुरूंच्या निर्णय प्रक्रियेवर येणार अंकुश.! | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर शनिवार, ऑगस्ट 8, 2020\nकुलगुरूंच्या निर्णय प्रक्रियेवर येणार अंकुश.\nरविवार, 4 डिसेंबर 2016\nकोल्हापूर - महाराष्ट्र पब्लिक युनिव्हर्सिटी ॲक्‍ट-२०१६ ची अंमलबजावणी होईतोपर्यंत कुलपती व कुलगुरू नामनिर्देशित सदस्य अधिसभेच्या कामकाजात भाग घेणार आहेत. पदसिद्ध सदस्यांव्यतिरिक्‍त नामनिर्देशित सदस्य कोण असतील, याविषयी विद्यापीठ वर्तुळात कमालीची उत्सुकता आहे. या महिन्यात सदस्यांच्या नावाची घोषणा होणार असून, यापुढे कुलगुरूंच्या निर्णय प्रक्रियेवर आपोआपच अंकुश येणार आहे. अधिसभेत या सदस्यांची भूमिका महत्त्वपूर्ण असेल.\nकोल्हापूर - महाराष्ट्र पब्लिक युनिव्हर्सिटी ॲक्‍ट-२०१६ ची अंमलबजावणी होईतोपर्यंत कुलपती व कुलगुरू नामनिर्देशित सदस्य अधिसभेच्या कामकाजात भाग घेणार आहेत. पदसिद्ध सदस्यांव्यतिरिक्‍त नामनिर्देशित सदस्य कोण असतील, याविषयी विद्यापीठ वर्तुळात कमालीची उत्सुकता आहे. या महिन्यात सदस्यांच्या नावाची घोषणा होणार असून, यापुढे कुलगुरूंच्या निर्णय प्रक्रियेवर आपोआपच अंकुश येणार आहे. अधिसभेत या सदस्यांची भूमिका महत्त्वपूर्ण असेल.\nसर्वपक्षीय समन्वय समितीने विधानभवनात महाराष्ट्र पब्लिक युनिव्हर्सिटी ॲक्‍टला अंतिम मान्यता दिली आहे. आता औपचारिकता म्हणून हिवाळी अधिवेशनातही ॲक्‍ट मंजूर झाल्यानंतर ॲक्‍टच्या अंमलबजावणीसाठी जुलै-ऑगस्ट २०१७ उजाडणार आहे. दरम्यानच्या काळात कुलपती व कुलगुरू नामनिर्देशित व स्वीकृत सदस्यांची नावे जाहीर करून त्यांना कामकाजात सहभागी करून घेतले जाणार आहे.\nदीड वर्षांपूर्वी विविध अधिकार मंडळे बरखास्त झाल्यानंतर कुलगुरू, कुलसचिव, वित्त व लेखाधिकारी, शिक्षण सहसंचालक हेच विद्यापीठासंदर्भातील निर्णय घेत आहेत. त्यातून नेमके कोणते निर्णय घेतले गेले आहेत, याची माहिती विद्यापीठ वर्तुळाला मिळतेच असे नाही. मात्र, आता ती परिस्थिती उद्‌भवणार नाही. विद्यापीठाच्या फंडातून एक पै खर्च करायची झाल्यास त्याबाबतची मंजुरी सदस्यांकडून घ्यावी लागणार आहे. कुलपतींकडून नामनिर्देशित सदस्यांची नावे जाहीर झाल्यानंतर कुलगुरूंनाही नामनिर्देशित सदस्यांची नावे जाहीर करावी लागणार आहेत. या सदस्यांच्या नावांबाबत कमालीची उत्सुकता आहे. कुलपती व कुलगुरू नक्की कोणत्या व्यक्तीला पसंती देऊन अधिसभेत स्थान देतील, याकडे विद्यापीठीय संघटनांचे लक्ष लागून राहिले आहे.\nअधिसभेवर २१, मॅनेजमेंट कौन्सिल २, ॲकॅडेमिक कौन्सिल १२, तर बोर्ड ऑफ युनिव्हर्सिटीवर तीन सदस्य नामनिर्देशित केले जाणार आहेत. यातील कुलपती नामनिर्देशित सदस्य असतील. अधिकृत संस्था, प्राध्यापक, देणगीदार, उद्योग, व्यवसाय क्षेत्र, मागासवर्गीय, अल्पसंख्याक, महिला, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षण तज्ज्ञ यांना सदस्यपदी नामनिर्देशित केले जाईल. अन्य अकरा सदस्य कुलगुरू नामनिर्देशित असतील. त्यात तीन विभागप्रमुख, दोन विद्यापीठ व महाविद्यालयीन कर्मचारी, जिल्हा परिषद एक व महापालिकेतील एका सदस्याचा समावेश असेल. विशेष म्हणजे मॅनेजमेंट कौन्सिलवर नामनिर्देशित होणारे सदस्य उच्च पदस्थ असतील. ज्यांचा निर्णय प्रक्रियेत त्यांचे स्थान महत्त्वाचे असणार आहे. या विषयी बीसीयूडीचे संचालक डॉ. डी. आर. मोरे यांनी ये���्या आठ दिवसांत सदस्यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्‍यता असल्याचे सांगितले.\nनामनिर्देशित सदस्य संख्या अशी -\nमॅनेजमेंट कौन्सिल - २\nबोर्ड ऑफ युनिव्हर्सिटी -३\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n `या` कार्यालयात अधिकाऱ्यांऐवजी दलालच जास्त\nनागपूर : अत्यंत संवेदनशील आणि जमिनीसंदर्भातील महत्त्वाचे दस्तावेज सांभाळणारे व मालमत्ताधारकांच्या नावात फेरफार करण्याचे अधिकार असलेल्या सिटी सर्व्हे...\n‘दवा न खाना’ याचा अर्थ औषधे घेऊ नये असा नसून, आम्ही विना-औषधी उपचार करतो एवढाच आहे प्राणशक्ती उपचार : मानवी स्थूल शरीराबाहेर ऊर्जा वलय आणि...\n जाणून घ्या विधिसंघर्षग्रस्त बालकांना स्वयंशिस्त लावणारा उपक्रम...\nनागपूर : विधिसंघर्षग्रस्त बालकांच्या पुनर्वसनाच्यादृष्टीने बाल न्याय मंडळातर्फे शासकीय मुलांच्या निरीक्षणगृहात ‘अंकुर प्रोजेक्ट' राबविला जात आहे. ‘...\nगावागावात घुमला थाळ्यांचा नाद\nकोल्हापूर ः जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका व मदतनिसांनी आज देशव्यापी संपात सहभाग घेतला. सर्व कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी द्या, किमान दहा हजार पेन्शन...\nआधीच धाकधुक त्यात सर्वर डाऊन\nकोल्हापूर : सर्व्हर डाऊन झाल्याने अकरावी प्रवेश प्रक्रियेस गोंधळाने आज सुरवात झाली. दिवसभरात 3032 विद्यार्थ्यांनी ऑलाईन नोंदणी केली. विद्यार्थी...\nपुणे : कोरोनामु्क्तांच्या संख्येत वाढ; ७३ हजाराचा टप्पा ओलांडला\nपुणे : पुणे जिल्ह्यात शुक्रवारी (ता.७) दिवसभरात २ हजार ६२० नवे कोरोना (Covid-19) रुग्ण सापडले आहेत. यामध्ये पुणे शहरातील १ हजार २४९ जणांचा...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmanthan.com/2020/07/blog-post_757.html", "date_download": "2020-08-07T21:36:31Z", "digest": "sha1:PYJ6RE2PDVALLR5ZDXZ6BB7PSGF577JO", "length": 6216, "nlines": 51, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "पारनेर तालुक्यात आज सात कोरोना बाधित तर २१ अहवाल निगेटिव्ह ! - Lokmanthan.com", "raw_content": "\nHome / Unlabelled / पारनेर तालुक्यात आज सात कोरोना बाधित तर २१ अहवाल निगेटिव्ह \nपारनेर तालुक्यात आज सात कोरोना बाधित तर २१ अहवाल निगेटिव्ह \nपारनेर तालुक्यात आज सात कोरोना बाधित तर २१ अहवाल निगेटिव्ह \nपारनेर तालुक्यातील कोरोना चा आलेख वाढत आहे. आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार तालुक्यातील सात व्यक्ती कोरोना बाधित आढळल्या आहेत. अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश लाळगे यांनी दिली.\nढवळपुरी १ पाडळी दर्या १ म्हसोबा झाप १ तिखोल २ सुपा १ एक कोरोना बाधित व्यक्तीचा पत्ता पारनेर झाला आहे तो सध्या केडगाव भूषण नगर येथे राहत असून मूळ तो दैठणे गुंजाळ येथील आहे. तालुक्यात आज एकूण सात जणांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत.\nतर २१ संशयित व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. यात नांदूर पठार १ जातेगाव १ सुपा १ देवीभोयरे २ टाकळी ढोकेश्वर ३ रांधे ११ कान्हूर पठार २ या गावातील २१ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत.\nज्या परिसरात कोरोना बाधित व्यक्ती आहेत तो १०० मीटर परिसर कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला असल्याची आदेश तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिले आहेत.\nपारनेर तालुक्यात आज सात कोरोना बाधित तर २१ अहवाल निगेटिव्ह \nमाजी मंत्री प्रा. राम शिंदे यांच्यासह ३८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल \nमाजी मंत्री प्रा. राम शिंदे यांच्यासह ३८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल कर्जत / प्रतिनिधी कर्जत तालुक्यातील माहिजळगाव येथे दूध आं...\nतालुक्यात आज 25 व्यक्ती कोरोना बाधित, पारनेर शहरातील किराणा दुकानदार कोरोना बाधित \nपारनेर भाजी मंडईतील किराणा दुकानदाराच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची आज रात्री रॅपिड चाचणी तालुक्यात आज 25 व्यक्ती कोरोना बाधित, पारनेर ...\nसुरेगाव परिसरात बकरी ईद घरीच साजरी होणार -डॉ. सय्यद \nसुरेगाव परिसरात बकरी ईद घरीच साजरी होणार -डॉ. सय्यद कान्हेगाव/प्रतिनिधी : मुस्लिम धर्माचा पवित्र बकरी ईद सण कोरोनाच्या सावटाखाली असल्याने ...\nगांजीभोयरे येथे दोन गटात तुंबळ हाणामारी, १६ जणांन विरोधात गुन्हा दाखल \nपारनेर तालुक्यातील गांजीभोयरे येथे दोन गटात रस्त्याच्या कारणावरून तुंबळ हाणामारी पारनेर प्रतिनिधी - पारनेर तालुक्यातील ...\nतालुक्यात २४ पॉझिटिव्ह, तर येळपणे येथील एका रुग्णाचा मृत्यू. \nतालुक्यात २४ पॉझिटिव्ह, तर येळपणे येथील एका रुग्णाचा मृत्यू. येळपणे/ प्रतिनिधी :- श्रीगोंदा तालुक्यात आज दिवसभरात एकूण...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmanthan.com/2020/08/blog-post_62.html", "date_download": "2020-08-07T21:50:32Z", "digest": "sha1:FYRX4XDYHIBFFASXLJPPW53IYIVGFJEG", "length": 7269, "nlines": 51, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "सीरम संस्थेला शरद पवारांची अचानक भेट ! - Lokmanthan.com", "raw_content": "\nHome / Latest News / सीरम संस्थेला शरद पवारांची अचानक भेट \nसीरम संस्थेला शरद पवारांची अचानक भेट \nसीरम संस्थेला शरद पवारांची अचानक भेट\n- कोरोनावरील लसीच्या तयारीची घेतली माहिती\nबहुचर्चित असलेल्या सीरम इन्स्टिट्यूटकडून विकसित केल्या जात असलेल्या कोरोनावरील लशीची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माहिती घेत आढावा घेतला. त्यावेळी सीरम इन्स्टिट्यूटला अचानक भेट देत कंपनीचे संस्थापक डॉ. सायरस पूनावाला यांच्याशी या लसीसंदर्भात सविस्तर चर्चा केली. तसेच मांजरी येथील लसीच्या मुख्य प्रकल्पास भेट देऊन त्याची पाहणी केली.\nसध्या जगभर कोरोनाच्या संसर्गाने हैराण केले आहे. या विषाणूला प्रतिबंध करणार्‍या लसीच्या निर्मितीसाठी जगभर अनेक कंपन्या झटत आहेत. अनेक शास्त्रज्ञांचे हात यासंदर्भात कष्ट करीत आहेत. पहिल्या टप्प्यातील चाचण्या संपून दुसर्‍या टप्प्यातील अनेक कंपन्यांच्या चाचण्या सुरु झाल्या आहेत. त्यामुळे या लसीबाबत उत्सुकता ताणली गेली आहे. या लस निर्मितीच्या स्पर्धेत पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटनेदेखील उडी घेतली असून, त्यांनी जगातील सात कंपन्याशी लशीच्या संशोधन, उत्पादन प्रक्रियेसाठी भागीदारी केली आहे. त्या भागीदाराच भाग म्हणून त्यांनी विकसित केलेली लस ही अंतिम टप्प्याकडे असली तरी त्याला अद्याप डिसेंबरपर्यंत प्रतीक्षा करावी लागेल, असे खुद्द डॉ. सायरस आणि आदर पूनावाला यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले. त्यावेळी अन्य कंपन्यांप्रमाणे आम्ही बाजारात लस आणण्याची घाई करणार नाही. आम्हाला लशीची सुरक्षितता आणि परिणामकारकता महत्वाची आहे, असे आदर पूनावाला यांनी स्पष्ट केले होते.\nसीरम संस्थेला शरद पवारांची अचानक भेट \nमाजी मंत्री प्रा. राम शिंदे यांच्यासह ३८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल \nमाजी मंत्री प्रा. राम शिंदे यांच्यासह ३८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल कर्जत / प्रतिनिधी कर्जत तालुक्यातील माहिजळगाव येथे दूध आं...\nतालुक्यात आज 25 व्यक्ती कोरोना ���ाधित, पारनेर शहरातील किराणा दुकानदार कोरोना बाधित \nपारनेर भाजी मंडईतील किराणा दुकानदाराच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची आज रात्री रॅपिड चाचणी तालुक्यात आज 25 व्यक्ती कोरोना बाधित, पारनेर ...\nसुरेगाव परिसरात बकरी ईद घरीच साजरी होणार -डॉ. सय्यद \nसुरेगाव परिसरात बकरी ईद घरीच साजरी होणार -डॉ. सय्यद कान्हेगाव/प्रतिनिधी : मुस्लिम धर्माचा पवित्र बकरी ईद सण कोरोनाच्या सावटाखाली असल्याने ...\nगांजीभोयरे येथे दोन गटात तुंबळ हाणामारी, १६ जणांन विरोधात गुन्हा दाखल \nपारनेर तालुक्यातील गांजीभोयरे येथे दोन गटात रस्त्याच्या कारणावरून तुंबळ हाणामारी पारनेर प्रतिनिधी - पारनेर तालुक्यातील ...\nतालुक्यात २४ पॉझिटिव्ह, तर येळपणे येथील एका रुग्णाचा मृत्यू. \nतालुक्यात २४ पॉझिटिव्ह, तर येळपणे येथील एका रुग्णाचा मृत्यू. येळपणे/ प्रतिनिधी :- श्रीगोंदा तालुक्यात आज दिवसभरात एकूण...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/chaturang-news/story-of-three-people-who-wanted-to-do-suicide-140949/", "date_download": "2020-08-07T21:25:46Z", "digest": "sha1:S73KE22CS36LQGHNB5ETMA5E3PX3YJAA", "length": 31651, "nlines": 262, "source_domain": "www.loksatta.com", "title": "‘ते दोघे’ आणि ‘तो’ | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nशार्कच्या पिल्लांच्या मासेमारीत वाढ\nसागरी किनारा मार्गचा भराव सुरक्षित\n‘ते दोघे’ आणि ‘तो’\n‘ते दोघे’ आणि ‘तो’\n‘ जरा आपण तेथवर जाऊन तर बघू या. मिळाला तर एक साथीदारच मिळेल आपल्याला. तिघं मिळूनच घेऊ जलसमाधी. कदाचित त्यालाही अद्याप पूर्ण धीर होत नसेल.\n‘ जरा आपण तेथवर जाऊन तर बघू या. मिळाला तर एक साथीदारच मिळेल आपल्याला. तिघं मिळूनच घेऊ जलसमाधी. कदाचित त्यालाही अद्याप पूर्ण धीर होत नसेल. त्यालाही बळ येईल आपली साथ मिळाली तर..’\nसूर्य केव्हाचाच मावळतीला गेला होता. भोवताली धुप्प अंधार. तो क्षणाक्षणाला अधिकच गडद होत चाललेला. समुद्रकिनाऱ्यावर हळूहळू सन्नाटा वाढू लागला होता. तो याच क्षणाची वाट पाहत आडोशाला दडून बसला होता. किनाऱ्यावर सर्वत्र पूर्ण अंधार व सन्नाटा झाल्याची त्याने खात्री करून घेतली. मग तो सावकाश दबक्या पावलांनी पुढे-आणखी पुढे समुद्राच्या दिशेने चालू लागला. जरा जराशाने थांबून तो आसपासचा कानोसा घेत होता. कोणी आपल्याला पाहत तर नसेल पाहिलं तर नसेल या संशयाने त्याचं आधीच धडकणारं काळीज आणखीनच जोरानं धकधकू लागे. आपण जीव द्यायला निघालोय खरं, पण आपली हिंमत मोडून तर नाही ना पडणार आपण करतोय ते चूक की बरोबर ते त्याचं त्यालाच पूर्ण कळत नसावं बहुधा. पण तो चालत राहिला..\nआता तर भोवतालचा अंधार अन् फक्त अंधारच त्याच्या सोबतीला होता. अन् मधूनच उठणाऱ्या मोठय़ा लाटेचा आवाज काहीसा भयानकच वाटावा असा. समोरचा समुद्र भक्ष्याच्या प्रतीक्षेत आपला िहस्र जबडा वासून बसलेल्या एखाद्या भीषण मगरीसारखा भासत होता. समुद्राच्या आवेशाने झेपावणाऱ्या लाटा म्हणजे जणू त्या मगरीच्या आनंदाने लपलपणाऱ्या जिभाच\nतो आता पाण्यात पुढे पुढे चालत होता. खोल पाण्यात पाय टाकण्यापूर्वी त्याने परत एकदा सभोवार नजर टाकली. काही अंतरावर त्याला एक हलणारी आकृती असल्याचा भास झाला. तो थांबला. चाहूल घेतली. त्याचा अंदाज बरोबर होता. त्याच्यासारखी ती आकृतीही सावधपणे पुढे सरकत होती. मग तोच जरा झेपावल्यासारखा पाण्यातून त्या आकृतीच्या दिशेने चालू लागला. रात्रीच्या अंधारात त्यांना एकमेकांचे चेहरे दिसू शकत नव्हते. दूर किनाऱ्यावरील सडकांवरच्या दिव्यांच्या प्रकाशाचा एक झोत पाण्यात परावíतत होऊन एका मोठय़ा लाटेसरशी त्याच्या डोळ्यांपुढून सरकून गेला.\nत्या एका क्षणात ते दोघेही जवळ जवळ उभे असलेले दोघांनाही दिसले. पहिल्याने त्या आकृतीचा हात घट्ट धरला.\n‘पण का करतोय तू असं तू तर अजून बराच लहान दिसतोस.’\n‘जीव देण्यासाठी फार मोठं धाडस लागतं. तसंच काही कारण घडल्याशिवाय माणूस या निर्णयाला जात नाही. तुझ्या तरूण वयाकडे पाहता बहुधा प्रेमभंग झाल्यासारखं वाटतंय.’\nदुसरा कारण जाणून घेतल्याशिवाय पुढे सरकायलाच तयार नव्हता. पाहिल्याने हाताला हिसका देण्याचा जोरदार प्रयत्न केला. पण त्यानं पहिल्याच्या हातावरची पकड सल करण्याऐवजी आणखीनच घट्ट केली. हार पत्करून पहिला अनिच्छेने का होईना पण बोलता झाला. म्हणाला ‘खरं आहे. माझं एका मुलीवर अतोनात प्रेम होतं. अजूनही आहे. पण ती वय, शिक्षण, वैभव सर्वच बाबतीत माझ्याहून श्रेष्ठ. तीही माझ्यात पूर्ण गुंतली होती. पण तिच्या घरच्यांनी तिचा फारच छळ करायला सुरूवात केली. सारं असह्य़ होऊन तिनं गळफास लावून घेऊन घेतला. ’\nसुदैवानं म्हणावं की दुर्दैवानं ते कळत नाही. पण ती मेली नाही. तिला हास्पिटलात हलवण्यात आलं. शुद्धीत आली तेव्हा पोलिसांनी जबानी घेतली. माझं नाव पुढे आलं. पोलीस माझ्या मागावर आले. मी माझ्या गावातून कसाबसा पळून इथवर आलो. ती मेली की जिवंत आहे तेही मला माहीत नाही पण दोघांनीही जीव देण्याचा निर्णय मात्र एकत्रच घेतला होता. या एवढय़ा मोठय़ा शहरात मला कोणीही ओळखत नाही. मला जीवन व्यर्थ वाटू लागलं आहे. म्हणूनच माझा जीव देण्याचा निर्णय पक्का झाला आणि अजूनही आहे. चल, आता आणखी उशीर नको.\nते दोनेक पावले पुढे गेले असतील तोच पहिल्यानं त्याला थांबवत म्हटलं\n‘ माझं तर जाणून घेतलं पण तुझं काय \n‘मला लहानपणापासूनच महत्त्वाकांक्षा होती खूप मोठ्ठं साहित्यिक होण्याची. खूप लेखन करायचो मी. ते प्रसिद्व व्हावं म्हणून अनेक संपादकांकडे चकरा मारायचो. सारे वरकरणी फार गोड बोलायचे. मी अल्पशिक्षित असूनही एवढं चांगलं कसं लिहू शकतो म्हणून कौतुक करायचे. प्रोत्साहन दिल्यासारखं दाखवायचे. त्यामुळे मी आणखीनच चेव येऊन लेखन करायचो. पण खूप वाट पाहूनही शेवटी माझ्या लिखाणाला केराची टोपलीच दाखवली जायची. लेखन परत मागायला गेलो की सारेच जणू आपण त्या गावचेच नाही असं दाखवायचे. मग सारे लोक माझी टर उडवू लागले. मी घराबाहेर पडणंच बंद केलं. माझी आतल्या आत घुसमट वाढू लागली. जीवन संपवण्याचा निर्धार दृढ होऊ लागला. आणि पोहोचलो इथं. आता मागे फिरणे नाही. चल आता.’\nदोघे हातात हात घालून साथीने समुद्रात खोल पाण्यात निघाले. मूकपणे. परत अचानक एक मोठी प्रकाशरेखा परावíतत होऊन डोळ्यांना प्रकाशाची वाट दाखवून गेली. पण क्षणभरच. तेवढय़ात दुसऱ्याने पहिल्याच्या हातावरची पकड घट्ट केली. त्याला थांबवल्यासारखं केलं.\nपहिल्याने किंचित त्रासिकपणे विचारलं, ‘आता काय\n‘त्या तिकडं दूर बरंच दूर लक्ष देऊन बघ. कोणीतरी आहेसं वाटतं तिथं. कोणास ठाऊक आपल्यासारखाच तोही याच उद्देशाने या अवेळी तिथं आला असेल.’\n‘पण तो तर अद्याप पाण्यात उतरलेलाही दिसत नाहीये. तो काय करत असेल तिथं, वाळूचा किल्ला\n‘कमाल आहे तुझी. या वेळी तुला गंमत कशी सुचू शकते\n‘ऐक ना. जरा आपण तेथवर जाऊन तर बघू या. मिळाला तर एक साथीदारच मिळेल आपल्याला. तिघे मिळूनच घेऊ जलसमाधी. कदाचित त्यालाही अद्याप पूर्ण धीर होत नसेल. त्यालाही बळ येईल आपली साथ मिळाली तर.’\n‘हं. चल बघू या तरी.’\nते दोघेही पाण्यातून किनाऱ्याच्या उजव्या टोकाकडे चालू लागले. किनाऱ्यावर अगदी समुद्रालगत जिथं पाणी खूप खोल होत जातं अशा धोक्याच्या जागी ‘तो’ बसलेला होता. पाठीत वाकून. बराच वयस्कर दिसत होत���. त्याच्या हातात एक झोळी होती. त्यात नोटांच्या खूप चळती होत्या. तो परत परत त्या नोटा पिशवीतून काढत होता. मोजून त्यातल्या काही परत झोळीत भरत होता. हे त्याचं सतत चाललं होतं.\n‘किंवा चोरीचा माल असेल. घेऊन फरार व्हायचा बेत असेल.’ ते दोघे त्या आकृतीच्या आणखी जरा जवळ पोहोचले. त्याचं निरीक्षण करीत राहिले. अचानक त्या वाकून बसलेल्या म्हाताऱ्याची नजर त्यांच्यावर पडली. नोटा मोजणं न थांबवताच त्याने विचारलं, अगदी सहज वाटावं अशा सुरात, ‘काय जलसमाधीसाठी मुहूर्त शोधताय की धैर्य जलसमाधीसाठी मुहूर्त शोधताय की धैर्य\n’ दोघांनी एकदमच विचारलं, ‘तूही याच इराद्यानं इथं आलायस ना या अपरात्री कुठं तरी लूटमार, छापा, दरोडा वगैरे टाकलेला दिसतोय. आता लाज वाटतेय जगाला तोंड दाखावायची म्हणूनच ना तू पण आता इथं जीव द्यायला आला आहेस आमच्यासारखाच कुठं तरी लूटमार, छापा, दरोडा वगैरे टाकलेला दिसतोय. आता लाज वाटतेय जगाला तोंड दाखावायची म्हणूनच ना तू पण आता इथं जीव द्यायला आला आहेस आमच्यासारखाच\n‘होय. मीही जीव द्यायलाच आलोय. पण तुम्ही तर तरुण दिसताय. एवढय़ा लवकर जीवन संपवावंसं वाटायला काय घडलं एवढं प्रेमभंग\n‘काय करणार आहेस तू कारण जाणून घेऊन\n‘काही नाही. तरी उत्सुकता म्हणून.’\n‘तसंच समज. पण तू आता ऊठ. चलतोस ना. साथीनेच जाऊ तिघंही.’\n‘तुम्ही व्हा पुढे. माझा हिशेब अजून पुरा व्हायचा आहे.’\n सारा पैसा सोबत घेऊनच तर जीव द्यायला निघाला होतास ना तू\n‘होतो. पण आता विचार बदलला.’\n‘अजून पैसा मिळवायचा बाकी आहे तर. मरायला निघालाय, पण पैशाचा मोह मात्र संपत नाहीए अजून. पण काही म्हण, तुझ्याएवढा पैसा आमच्याजवळ असता ना तर किती सुखाने, आनंदाने जगलो असतो आम्ही. जीव द्यायची गरजच उरली नसती.’\n‘पण मी पैशासाठी जीव देतोय असं का वाटलं तुम्हाला\n‘तूच म्हणालास ना, की तुझा हिशेब अजून पुरा व्हायचा आहे म्हणून\n‘हो. बरोबर. हेच म्हणालो मी. मीही तुमच्यासारखाच एक फसलेला जीव आहे. पिढय़ान्पिढय़ा वर्षांनुर्वष मी अतिशय प्रामाणिकपणे मेहनत करीत होतो. करीत आहे. कधी कोणाची एका दमडीचीही फसवणूक केली नाही मी. पण माझीच एवढी मोठी फसवणूक कोणी व का कशी केली\n‘माझ्या गिऱ्हाइकांपैकीच कोणीतरी माझ्या पैशात खूप साऱ्या बनावट नोटा मिसळून माझी फसवणूक केली आहे. आज सगळे पैसे वसूल झाले, म्हणून मी आनंदात घरी परतलो. टेबलवर झोळी उलटी केली. पैस�� मोजू लागलो. माझा आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. मी परत परत नोटा मोजत होतो. अन् लक्षात आलं, की यातल्या जवळजवळ सर्वच नोटा बनावट आहेत. माझे हातपायच गळाले. माझ्या सहनशक्तीचा अंत झाला होता. मी तसाच तिरीमिरीत उठलो अन् थेट समुद्रकिनाराच गाठला. जीव देण्यापलीकडे दुसरा पर्यायच दिसत नव्हता मला. पाण्याच्या दिशेने सरसर चालू लागलो, पण वाटलं, एकदा परत मोजून पाहाव्यात नोटा. अत्याधिक उत्तेजनेमुळे आपल्याला दृष्टिभ्रम झाला असेल म्हणून माघारी वळलो. परत नोटा मोजत राहिलो. म्हणतात ना, आशेला अंत नसतो म्हणून. पण आशा खोटी ठरली अन् माझा निश्चय पक्का झाला.’\n‘मग उठतोस ना आता दिवस उजाडायला फार वेळ नाही उरलेला आता. कोणाच्या नजरेस पडलो तर उगाच.’\n‘मरणाची वेळ नोंदवायला आल्यासारखं हातावरचं घडय़ाळ सोबत घेऊन आलेले दिसताय.’\n‘सोड रे. चल ऊठ आता.’ ते दोघं त्याला हाताला धरून उठवू लागले. पण त्याची उठण्यासाठी काहीच हालचाल दिसत नव्हती.\n‘तुम्ही व्हा पुढे. मला अजून थोडा वेळ हवाय.’\n‘हो. धैर्यच. पण जीव द्यायला नाही. मला या नकली नोटा कोणाकडून आल्या याचा छडा लावल्याशिवाय जीवन संपवायचं नाहीये. माझं जीवन लवकर संपलं किंवा संपवायला लागलं ही खंत आयुष्यभर माझ्या कुटुंबीयांना द्यायची नाही. आणि काय माहीत, कदाचित मरताना आणि मेल्यानंतरही मलाही ती खंत वाटत राहील या खोटय़ा नोटांचा शोध हीच आता माझ्या नव्यानं जगण्याची प्रेरणा आणि उद्देश असेल. मला आता कळून चुकलंय की, जीवनाचा शेवट लवकर झाला, असं म्हणणं चूक आहे. खरं तर आपण जीवन सुरू करायलाच उशीर करतो. माझा निर्णय पक्का आहे. पण जीव देण्याचा नाही तर जगण्याचा. नव्यानं जीवन सुरू करण्याचा. पण तुम्ही का थांबलात. निघा.’\nत्याचा नाद सोडून मग ते दोघं खोल पाण्याकडे झपाझप चालू लागले. तेवढय़ात त्या दुसऱ्याने पहिल्याचा हात मागे खेचला.\n‘अरे तुझ्या लक्षात येतंय का, तो शेवटचं वाक्य काय बोलला ते जीवनाचा शेवट लवकर झाला, असं म्हणणं चूक आहे. खरं तर आपण जीवन सुरू करायलाच उशीर करतो.’\n’ पहिल्याचेही डोळे चकाकले. दोघेही हाती हात धरूनच किनाऱ्याकडे निघाले. त्यांचा निर्णय आता पक्का झाला होता. आपल्या अपयशाला पुसून टाकण्याचा. अधिक प्रयत्नपूर्वक आयुष्य नव्यानं सुरू करण्याचा. दोघांनीही एकदा मागे वळून पाहिलं.\nकिनाऱ्याकडे वेगाने झेपावणाऱ्या पण पोचू न शकलेल्या लाटा परत अधिक वेगाने झेपावण्यासाठी माघारी वळलेल्या पाहात त्याच्यातला साहित्यिक ओठात पुटपुटताना पहिल्याने ऐकले. त्याच्या पाठीवर त्याने हलकेच थोपटल्यासारखे केले अन् दोघेही किनाऱ्याच्या दोन दिशांना चालू लागले.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nकथा : एका नकाराची गोष्ट\nFIFA World Cup 2018 : मनं जिंकणाऱ्या जपानची गोष्ट\nतू जी ले जरा\nकथा : काव काव कावळ्या…\nसुशांतच्या मृत्यूपूर्वी काही दिवस आधी रियाने मुंबईत घेतले दोन आलिशान फ्लॅट्स\nश्रुती मोदी आहे तरी कोण सुशांतच्या मृत्यूप्रकरणी CBI ने तिच्या विरोधात दाखल केला गुन्हा\nसुशांत सिंहच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे देण्यास रिया चक्रवर्तीचा विरोध, म्हणाली...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल शंकुतला देवींनी मृत्यूआधी केलेली 'ती' भविष्यवाणी ठरली खरी\nसोनू सूदच्या मदतीचा ओघ कायम; रशियात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना केलं एअरलिफ्ट\nराज्यातील ग्रामीण भागांमधील करोना प्रादुर्भाव चिंताजनक\nकंपनी सेक्रेटरी प्रवेश परीक्षा ऑनलाइन\nदेशात २४ तासांत ६२,५३८ रुग्ण\nमुंबईतील ७७ टक्के रुग्ण करोनामुक्त\nमशिदीच्या पायाभरणीस जाणार नाही - आदित्यनाथ\nवकील तूर्त अत्यावश्यक सेवेत नाहीत\nऑनलाइन वर्गाना प्राध्यापकांचा विरोध\nतंत्रशिक्षण पदविका प्रवेशप्रक्रिया सोमवारपासून\nमुंबईतील मॉल्समध्ये ‘आरोग्य सेतू’ची ग्राहकांवर सक्ती\nयूपीएससी गुणवंताशी सोमवारी संवाद\n2 भरलेलं आभाळ अन् अस्वस्थ भोवताल\n3 ‘ताण’ देणारा पाऊस\nअजित पवार मनसे नगरसेवकावर भडकले; म्हणाले, \"आमचे चार मंत्री करोना पॉझिटिव्ह आलेत\"X", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/editorial/article/your-home-is-self-supporting/articleshow/65295179.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article3", "date_download": "2020-08-07T21:22:20Z", "digest": "sha1:L4LGX5FDDCE575ZJBQB67CKLM77ILYDT", "length": 25426, "nlines": 119, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nआपल्या घराची स्वावलंबी वाट\nबिल्डरांच्या नादाला न लागता गृहरचना संस्थांच्या सदस्यांनी एकत्र येऊन आपली नवी घरे बांधली तर त्यात त्यांचा उत्तम बांधकाम, अधिक जागा आणि कायमनिधी असा तिहेरी फायदा होऊ शकतो. मुंबईत अनेक सोसायट्यांनी याचा अनुभव घेतला असल्याने आता हळूहळू ही चळवळ आकार घेत आहे.\nबिल्डरांच्या नादाला न लागता गृहरचना संस्थांच्या सदस्यांनी एकत्र येऊन आपली नवी घरे बांधली तर त्यात त्यांचा उत्तम बांधकाम, अधिक जागा आणि कायमनिधी असा तिहेरी फायदा होऊ शकतो. मुंबईत अनेक सोसायट्यांनी याचा अनुभव घेतला असल्याने आता हळूहळू ही चळवळ आकार घेत आहे.\nस्वयंविकास म्हणजे बिल्डरांची मदत न घेता रहिवाशांनी केलेला विकास. स्वयंपुनर्विकास म्हणजे सध्या राहत असलेल्या वास्तूचा रहिवाशांनी बिल्डरांची मदत न घेता केलेला पुनर्विकास. मुंबईच्या विकासाला १०० वर्षांपूर्वी मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली. १९१६ साली ठराविक समाजाच्या व्यक्तींनी आपले समाजबांधव एकत्र केले व जमीनमालकांकडून जमीन घेऊन इमारती बांधल्या. बांधकाम खर्च व जमीन विकत घेण्याचा खर्च हा वित्तसंस्थांकडून घेण्यात आला. आर्किटेक्टकडून आराखडे बनविण्यात आले. कंत्राटदारांकडून बांधकाम केले गेले. रहिवाशांना घरे मिळाली. अशा स्वयंविकासातून मुंबई उभी राहिली. अनेकदा जेव्हा स्वयंविकास कुठे झाला हा प्रश्न विचारला जातो तेव्हा, मुंबईच मुळी स्वयंविकासातून उभी राहिली, हे सांगावे लागते. बिल्डर साधारण १९६५ ते ७०च्या दरम्यान उदयास आले. नागरिकांकडे पैसे होते. आपल्याकरिता राबणारी यंत्रणा हवी होती. बिल्डरांनी हे हेरले. इन्स्टंट कॉफी, दोन मिनिटांत नूडल्सची सवय झालेल्या लोकांना त्वरित बांधकाम करून देणाऱ्याला नफा मिळेल याचे भान राहिले नाही व बिल्डरांचे बस्तान बसले.\nजमिनी स्वस्तात विकत घेणे, मालकाला किरकोळ पैसे देऊन अडकवणे, निकृष्ट बांधकाम करणे व लोकांना प्रचंड नफ्यात विकणे हा धंदा फायद्याचा ठरला. काही दिवसांत बिल्डरांकडे गडगंज संपत्ती आली. या संपत्तीचा वापर करून बिल्डर आपले म्हणणे पुढाऱ्यांना मान्य करण्यास भाग पाडू लागले. पुढाऱ्यांकडेही भ्रष्ट पैसा होताच. हा कुठे ठेवावा हा प्रश्न येताच, त्याची गुंतवणूक बिल्डरांकडे सोयीची झाली.\nमग राज्यकर्त्यांच्या लक्षात आले की, आपल्या पैशाचा वापर करून बिल्डर फारच मोठे झाले. मग राजकीय पुढारीच बिल्डर झाले किंवा बिल्डरांच्या कंपनीत हिस्सा ठेवू ���ागले. बिल्डरांच्या लक्षात आले की, आपल्याला पैसे देऊन राजकीय पुढारी हळुहळू आपल्या कंपनीचा कब्जाच करणार. मग बिल्डरच राजकारणात आले. आज प्रत्येक पक्षात बिल्डर प्रामुख्याने मोठ्या पदांवर आहेत. इतके असतानाही रहिवाशांची उघड फसवणूक झाली तरी राजकीय पुढारी बिल्डरांच्या विरोधात अवाक्षर काढत नाहीत. आजवर ५८०० योजना रखडल्या. रहिवाशांची भाडी थकली. १ लाख २२ हजार ९०० कुटुंबे रस्त्यावर आली. कोणत्याही शहराच्या ५ टक्क्यांहून अधिक कुटुंबे बेघर झाल्याचे उदाहरण मिळत नाही. पण मुंबईत मात्र लोकांचे हाल होतात. राज्यकर्ते व पुढारी यांचा बिल्डरांशी असलेला संबंध लक्षात घेऊन लोकांना त्रास सोसण्यावाचून दुसरा मार्ग राहिला नाही.\nयातून स्वयंपुनर्विकासाची कल्पना बळावली. बिल्डरांवर विश्वास नाही पण इमारती जीर्ण असल्याने पुनर्विकास तर हवाच. त्यामुळे स्वयंपुनर्विकास करण्याकडे लोक वळले. अनेक वर्षे असा पुनर्विकास पटला तरी पैसे कसे उभे करावे हा प्रश्न होताच. मुंबई बँकेने या योजनेचा अभ्यास केला व कर्ज देण्याचे मान्य केले. आज इतर बँकांही कर्ज देण्याची तयारी दर्शवितात. म्हाडानेही मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून यासाठी वेगळा कक्ष उघडला व एक खिडकी पद्धतीने स्वयंपुनर्विकास योजनांना मंजुरी मिळू लागली. मुलुंडच्या पूर्वरंग संस्थेतील रहिवाशांना ४०० ऐवजी ९०० फूट क्षेत्रफळाची जागा मिळेल. चेंबूरमधील शेल कॉलनी येथे बिल्डरांनी ४५० ते ५०० फूट क्षेत्रफळ जागा देऊ केली. तसेच २.५० ते तीन लाखांचा कॉपर्स फंडही देऊ केला. स्वयंपुनर्विकास करणाऱ्या चित्रा सोसायटीला मात्र ११५० चौरस फूट क्षेत्रफळ व किमान ३८.०० लाखांचा निधी मिळतो आहे. घाटकोपरच्या साईधाम संस्थेला ३०० पेक्षा कमी चौ. फूट क्षेत्रफळ असणाऱ्यांना किमान ८०० चौ. फूट व कमाल ९५० चौ. फूट जागा मिळेल. तसेच कॉपर्स निधीही असेल. दहिसरला शैलेंद्रनगरमध्ये नऊपैकी पाच इमारती स्वयंविकास करत आहेत. चार इमारतींना बिल्डरकडे नेण्याचे प्रयत्न काहींनी केला. ५५० चौरस फूट जागा दिली की, बिल्डर उपकार करतो असे त्यांना पढवले गेले. आज त्यांच्या लक्षात आले की, इतर स्वयंविकासी इमारतींच्या रहिवाशांना किमान ९०० फूट जागा मिळेल. रहिवाशांमध्ये संतापाची लाट उसळली व बिल्डरांना दिलेल्या संमतिपत्रे रद्द करण्याचे प्रयत्न चालू आहेत.\nबोरिव���ीत ओल्ड एमएचबी कॉलनी व न्यू एमएचबी कॉलनीतही तसेच आहे. स्वयंविकासाची कल्पना त्यांना आवडली. वरळीचा आदर्शनगर असेल किंवा अॅनिबेझंट रोडवरील म्हाडाच्या इमारतींमध्येदेखील स्वयंपुनर्विकास राबविण्यासाठी प्रचंड प्रमाणात उत्सुकता आहे. म्हाडा रहिवाशांना प्रचंड फायदा होणार आहेच पण खासगी सहकारी संस्थाही याकडे वळत आहेत. आज अजितकुमार संस्थेकडे नवी इमारत बांधून तयार आहे. २ ते ३ महिन्यांमध्ये चाव्यादेखील मिळतील. हा अनुभव लक्षात घेऊन स्वयंपुनर्विकासाची चळवळ जोर धरते आहे.\nयाचा विचार करून झोपडपट्टी पुनर्विकासात व जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्विकासात लक्ष घालावे असे मुंबई बँकेने ठरविले. ३१ जुलै २०१८ रोजी संचालक मंडळाने झोपडपट्टी योजना (विकास नियमावली ३३(१०)), जुन्या व मोडकळीस आलेल्या उपकरप्राप्त पुनर्विकास योजना (विकास नियमावली ३३(७)) तसेच म्हाडाने चॅप्टर ८ (अ) अन्वये संपादित केलेल्या तीनशे इमारतींच्या पुनर्विकासाकरिता कर्ज द्यावे असा निर्णय केला. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी मी धोरण आखत आहे. या धोरणाअन्वये अंधेरीच्या मालपा डोंगरी येथील चौदाशे कुटुंबांसाठी, तसेच जोगेश्वरीत श्यामनगरला गृहविकास योजना सुरू होतील. या योजनांत बिल्डर देतो त्या २७० चौरस फुटांऐवजी किमान ३५० ते ४०० चौरस फूट चटई क्षेत्रफळ मिळून वर देखभाल कायमची मोफत होईल.\n१०० महिन्यांचे भाडे देऊन मालकी हक्क करून घेण्यासाठी उपकरप्राप्त इमारतीच्या शेकडो रहिवाशांनी अर्ज केले आहेत. म्हाडाने या इमारती चॅप्टर ८ (अ) अन्वये संपादित केल्या. इमारतींच्या मालकांनी न्यायालयात याचिका दाखल केली. मात्र तेथे डाळ शिजली नाही. उच्च न्यायालयाच्या निकालाविरुद्ध ते सर्वोच्च न्यायालयात गेले. आज ही बाब तेथे खंडपीठासमोर प्रलंबित आहे. दरम्यान इमारती फारच जीर्ण अवस्थेत असल्यामुळे त्यांचा पुनर्विकास करणे आवश्यक आहे. न्यायालयाकडून कोणतीही स्टे ऑर्डर नसल्याने शासनाने या रहिवाशांना मदत करण्याचे ठरवल्यास स्वयंपुनर्विकास शक्य आहे. यासाठीही कर्ज देण्याचा निर्णय मुंबई बँकेने घेतला असल्याने आता या सर्व रहिवाशांचे प्रश्न सुटू शकतील. एकंदर स्वयंपुनर्विकासात बिल्डर देतो त्यापेक्षा अधिक जागा, उत्तम आराखडा, उच्च बांधकाम, अधिक कॉपर्स निधी, तसेच वेळेवर बांधकाम मिळत असताना बाहेरील कोणाही व्यक्तीला पॉवर ऑफ अॅटर्नी न देता पुनर्विकास शक्य आहे.\nअनेक सोसायट्यांनी आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांची व उत्तम आर्किटेक्टची नेमणूक केली आहे. किमान ५०० सोसायट्या तरी ठराव करून बिल्डरांच्या मदतीशिवाय पुनर्विकासाची वाटचाल करीत आहेत. ही चळवळ आता तर झोपडपट्ट्यांमध्ये आणि जुन्या इमारतींमध्येही मोठ्या प्रमाणावर पसरली आहे. बिल्डर आणि त्यांचे बगलबच्चे मात्र या योजनेला खो घालण्याचा प्रयत्न करीत आहेत. मुख्यमंत्र्यांनी अलीकडेच स्वयंपुनर्विकासाला पाठिंबा जाहीर केला. विशेष म्हणजे, सध्या म्हाडाकडून मंजूर झालेल्या योजनांमध्ये अधिकारी वर्गांना एकही पैसा न देता मंजुरी मिळाली आहे. या योजनेच्या माध्यमातून मुंबईचा निश्चित कायापालट होईल.\n(लेखक वास्तुरचनाकार तसेच गृहबांधणी चळवळीतील कार्यकर्ते आहेत.)\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\nआईनं राखली संस्कृती महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nसुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी रिया चक्रवर्तीला अटक होणार\n'संयुक्त राष्ट्रा'च्या गाडीतील आक्षेपार्ह सेक्स व्हिडिओ व्हायरल\nहरयाणा: सेक्स रॅकेट उघडकीस\nमार्क्ससाठी सेक्स घोटाळा: विरोधकांची CBI चौकशीची मागणी\nऔरंगाबादमध्ये जीवाची बाजी लावून तरुणांनी वाचवले बुडणाऱ्या तरुणाचे प्राण\nराफेल विमाने भारतात दाखल, नौदलाकडून स्वागत\nकोल्हापूरकोल्हापूरला पुराचा धोका कायम; पंचगंगेची पाणी पातळी ४५ फुटांवर\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\nदेशचीनमधून बाहेर पडणाऱ्या विदेशी कंपन्यांना गुजरातचे रेड कार्पेट\nदेश'पावसामुळे धावपट्टीचा अंदाज न आल्याने विमानाला अपघात'\nदेशकेरळमध्ये भीषण विमान अपघात; दोन पायलटसह १४ जण ठार\nअन्य खेळ'राम मंदिराच्या भूमी पुजनाची शिळा अनेकांच्या छातीवर ठेवलीए' मोदीविरोधकांना डिवचले\nमुंबईएअर इंडिया विमान अपघातात महाराष्ट्रातील वैमानिकाचा मृत्यू\nदेशकेरळ विमान दुर्घटना टेबलटॉप रनवेमुळे समजून घ्या दुर्घटनेचं कारण\nमुंबईरिया चक्रवर्तीची ८ तास चौकशी; कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता\nहेल्थनिरोगी आरोग्यासाठी वया���ुसार किती वेळ झोपणे ठरेल योग्य\nरिलेशनशिपभावाच्या संगतीत बहिण बनू शकते एक चांगली व्यक्ती, आम्ही नाही विज्ञान म्हणतंय हे\nविज्ञान-तंत्रज्ञानइंडियन ब्रँड Shinco चे ३ जबरदस्त टीव्ही लाँच, जाणून घ्या किंमत-फीचर्स\nविज्ञान-तंत्रज्ञानAmazon सेलचा शेवटचा दिवस, कमी किंमतीत मिळताहेत जबरदस्त गॅझेट्स\nधार्मिकश्रीकृष्ण नीती: 'हे' ११ निर्णय ठरले महाभारताचे टर्निंग पॉइंट; वाचा\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/india-news/anti-citizenship-law-protest-calmed-down-in-northeast-but-west-bengal-hit-with-violent-protests/articleshow/72547758.cms", "date_download": "2020-08-07T21:32:02Z", "digest": "sha1:7TVED5FTQJ3LAYK67AKR4BCIPZJUICGF", "length": 15255, "nlines": 104, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nCABला विरोध; आसामपाठोपाठ पश्चिम बंगालही पेटले\nनागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात आसाममध्ये उसळलेला विरोधाचा आगडोंब आता पश्चिम बंगालपर्यंत पोहोचला आहे. आसाममध्ये तीव्र आंदोलन सुरू असतानाच आज पश्चिम बंगालमध्येही हजारो लोकांनी रस्त्यावर उतरून या कायद्याचा निषेध नोंदवला. आक्रमक झालेल्या आंदोलकांनी काही ठिकाणी जाळपोळ करत सार्वजनिक मालमत्तांचं प्रचंड नुकसान केलं आहे. अनेक ठिकाणी तर पोलीस आणि आंदोलकांमध्ये धुमश्चक्री उडाल्याने पश्चिम बंगालमध्ये सध्या तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.\nगुवाहाटी: नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात आसाममध्ये उसळलेला विरोधाचा आगडोंब आता पश्चिम बंगालपर्यंत पोहोचला आहे. आसाममध्ये तीव्र आंदोलन सुरू असतानाच आज पश्चिम बंगालमध्येही हजारो लोकांनी रस्त्यावर उतरून या कायद्याचा निषेध नोंदवला. आक्रमक झालेल्या आंदोलकांनी काही ठिकाणी जाळपोळ करत सार्वजनिक मालमत्तांचं प्रचंड नुकसान केलं आहे. अनेक ठिकाणी तर पोलीस आणि आंदोलकांमध्ये धुमश्चक्री उडाल्याने पश्चिम बंगालमध्ये सध्या तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.\nगेल्या दोन-तीन द���वसांपासून आसामच्या डिब्रुगड आणि मेघालयाची राजधानी असलेल्या शिलाँगमध्ये नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात तीव्र आंदोलन सुरू होतं. त्यामुळे या भागांमध्ये संचारबंदीही लागू करण्यात आली होती. त्यामुळे आंदोलकांना नियंत्रित करण्यासाठी दोन्ही राज्यांमध्ये लष्कराला पाचारण करण्यात आलं होतं. या दोन्ही राज्यांमध्ये आज परिस्थिती नियंत्रणात असल्याने संचारबंदी काहीप्रमाणात शिथिल करण्यात आली होती. त्यामुळे नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधातील ईशान्येकडील राज्यांमधील आंदोलन शांत होईल असं चित्रं असतानाच आज पश्चिम बंगालमध्ये हे आंदोलन पेटलं. अनेक आंदोलकांनी रस्त्यावर उतरून जाळपोळ करण्यास सुरुवात केली. पश्चिम बंगालच्या मुर्शीदाबाद जिल्ह्यातील बेलडांगा रेल्वे स्थानाकाला काही आंदोलकांनी आग लावल्याने एकच धावपळ उडाली. आंदोलक एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी आरपीएफच्या कर्मचाऱ्यांनाही बेदम चोप दिला.\nCAB नाकारण्याचा राज्यांना अधिकार नाही\nनागरिकत्व कायद्यावर CM निर्णय घेतील: शिंदे\nकाही आंदोलकांनी ग्रामीण हावडा, मुर्शीदाबाद, बीरभूम आणि बर्दवान येथील मुस्लिम बहुल परिसरात प्रचंड निदर्शने करण्यात आली. त्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबसंत ठेवण्यात आला आहे. नागरिकत्व दुरुस्ती विधेयक संसदेत मंजूर करून हे विधेयक लागू करण्यासाठी केंद्र सरकार आमच्यावर दबाव आणू शकत नाही. भाजपने त्यांच्या अजेंड्यामध्ये देशाच्या विकासाऐवजी देशाचं विभाजन करण्याचं आश्वासन दिलं आहे, असा आरोप करतानाच धर्माच्या आधारे नागरिकत्व देण्यामागचा हेतू काय मी या विधेयकाचा कदापि स्विकार करणार नाही, असं पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारला ठणकावून सांगितलं आहे.\nCAB विरोधात आंदोलन; शहांचा शिलाँग दौरा रद्द\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nAdv: अमेझॉन प्राईम डे सेल; आज अखेरचा दिवस\nभूमिपूजनावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर असभ्य भाषेत टी...\nराम मंदिरात पंतप्रधान मोदींचं काहीही योगदान नाही : सुब्...\nराम मंदिरासाठी २८ वर्ष अन्नत्याग, भूमिपूजनाला सोडणार व्...\nईशान्येत उद्रेक कायम महत��तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nसुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी रिया चक्रवर्तीला अटक होणार\n'संयुक्त राष्ट्रा'च्या गाडीतील आक्षेपार्ह सेक्स व्हिडिओ व्हायरल\nहरयाणा: सेक्स रॅकेट उघडकीस\nमार्क्ससाठी सेक्स घोटाळा: विरोधकांची CBI चौकशीची मागणी\nऔरंगाबादमध्ये जीवाची बाजी लावून तरुणांनी वाचवले बुडणाऱ्या तरुणाचे प्राण\nराफेल विमाने भारतात दाखल, नौदलाकडून स्वागत\nदेश'हे सरकार आपल्याच आमदारांचे फोन टॅप करतंय'\nAdv: अमेझॉन प्राईम डे सेल; आज अखेरचा दिवस\nमुंबईखासगी रुग्णालयांच्या मनमानीला चाप; सरकारने घेतला मोठा निर्णय\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\nमनोरंजनआता गायिकेकडून संकर्षण कऱ्हाडे घेतोय गाण्याचे धडे\nमुंबईभाजपचे लक्ष्य परमवीर सिंग; मुख्यमंत्र्यांकडे केली 'ही' मागणी\nसाताराचौथीही लेक म्हणून गर्भपात; सातारा जिल्हा रुग्णालयाविरुद्ध संताप\nगुन्हेगारी'ती' भेट शेवटची ठरली गर्लफ्रेंडच्या हत्येनंतर बॉयफ्रेंडची आत्महत्या\nLive: रवी राणा यांना करोना; खासगी रुग्णालयात दाखल\nक्रीडाविवोनंतर कोण होणार IPLचे प्रायोजक; या चार कंपन्यांमध्ये रस्सीखेच\nविज्ञान-तंत्रज्ञानइंडियन ब्रँड Shinco चे ३ जबरदस्त टीव्ही लाँच, जाणून घ्या किंमत-फीचर्स\nमोबाइलसर्वात जास्त विकला जाणारा अँड्रॉयड फोन झाला स्वस्त; नवी किंमत पाहा\nबातम्यासंकष्ट चतुर्थी : श्रावणात अद्भूत योग; जाणून घ्या, महत्त्व व चंद्रोदय वेळ\nहेल्थनिरोगी आरोग्यासाठी वयानुसार किती वेळ झोपणे ठरेल योग्य\nहेल्थकरोना काळात करा गुलकंदाचे सेवन, व्हाल काहीच मिनिटांत स्ट्रेस फ्री\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/deputy-chief-minister-will-be-from-ncp-says-ajit-pawar/articleshow/72296891.cms", "date_download": "2020-08-07T22:08:58Z", "digest": "sha1:4S2SLPPB775M233Y45D72VBRZMQT4QUN", "length": 16539, "nlines": 118, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nउपमुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच; तसं ठरलंय: अजित पवार\nकाँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उपमुख्यमंत्रिपदावरून वाद पेटण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. बंड फसल्याने पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परतलेले माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपद काँग्रेसला सोडण्याबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही, असा दावा करत हे पद राष्ट्रवादीलाच मिळणार असा दावा केला आहे.\nमुंबई: काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उपमुख्यमंत्रिपदावरून वाद पेटण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. बंड फसल्याने पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परतलेले माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपद काँग्रेसला सोडण्याबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही, असा दावा करत हे पद राष्ट्रवादीलाच मिळणार असा दावा केला आहे.\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर आता उपमुख्यमंत्री कोण होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उद्धव यांच्यासोबत गुरुवारी शिवतीर्थावर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या प्रत्येकी दोन नेत्यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. त्याचवेळी उपमुख्यमंत्रिपदाबाबत मात्र सस्पेन्स ठेवण्यात आला. विधानसभेत उद्धव सरकारने बहुमत सिद्ध केल्यानंतर ३ किंवा ४ डिसेंबर रोजी मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार होणार असून त्यावेळी नव्या सरकारला उपमुख्यमंत्री मिळेल, हे जवळपास निश्चित आहे. हे पद राष्ट्रवादीकडे जाणार व त्यासाठी राष्ट्रवादीचे विधिमंडळ पक्षनेते जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यात रस्सीखेच आहे, असे सांगितले जात आहे. असे असतानाच हे पद काँग्रेसला सोडण्यात येईल व राष्ट्रवादी काँग्रेसला विधानसभेचे अध्यक्षपद मिळेल, असे वृत्त खात्रीशीर सूत्रांच्या हवाल्याने आज पुढे आल्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. महाविकास आघाडीचं सरकार विराजमान झालं असलं तरी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मात्र अद्याप महत्त्वाच्या जबाबदाऱ्यांवरून एकमत झालेलं नाही, असेच त्यावरून स्पष्ट होत आहे.\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वीकारला पदभार\nअजित पवार यांना याबाबत माध्यमांनी विचारलं असता त्यांनी उपमुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच असेल असे सांगून हे पद राष्ट्रवादी सोडणार नाही, असे ठासून सांगितले आहे. महाविकास आघाडीने पद आणि जबाबदाऱ्या आधीच निश्चित केलेल्या आहेत. त्यानुसार विधानसभेचं अध्यक्षपद काँग्रेसकडे असेल, विधानसभा उपाध्यक्षपद राष्ट्रवादीकडे असेल, मुख्यमंत्री शिवसेनेचा असेल आणि उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी राष्ट्रवादीकडे असेल असे ठरलेले आहे, असे नमूद करतानाच उपमुख्यमंत्रिपद काँग्रेसला सोडण्याबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही, असा दावा अजित पवार यांनी केले. वरिष्ठांनी जे ठरवलं होतं त्यानुसार मुख्यमंत्र्यांसोबत अन्य ६ मंत्र्यांनी कालच शपथ घेतली आहे. आता मंत्रिमंडळाचा विस्तार कधी करायचा, याबाबत निर्णय घेण्याचा सर्वस्वी अधिकार मुख्यमंत्र्याचा आहे, असेही अजितदादा एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले.\nउद्धव सरकार उद्याच बहुमत सिद्ध करणार\nमेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती देण्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्णयाचे अजित पवार यांनी स्वागत केले. आरे कारशेडवर शिवसेनेच्या भूमिकेला सुप्रिया सुळे यांचा आधीपासूनच पाठिंबा होता. त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयाला आमचा पाठिंबा आहेच, असे अजितदादा म्हणाले.\nCM उद्धव यांचे 'आरे वाचवा'; मेट्रो कारशेडला दिली स्थगिती\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\n‘चला हवा येऊ द्या’विरोधात संताप...\nAaditya Thackeray: 'पावसात बाहेर पडण्यासारखी मुंबई ठेवल...\nAaditya Thackeray: आदित्य ठाकरे धमकी देत आहेत का\nAaditya Thackeray आदित्य ठाकरे यांनी मौन सोडले; सुशांतच...\nचेंबूरमधील आत्महत्या प्रकरणात पोलिसांना नोटीस महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nसुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी रिया चक्रवर्तीला अटक होणार\n'संयुक्त राष्ट्रा'च्या गाडीतील आक्षेपार्ह सेक्स व्हिडिओ व्हायरल\nहरयाणा: सेक्स रॅकेट उघडकीस\nमार्क्ससाठी सेक्स घोटाळा: विरोधकांची CBI चौकशीची मागणी\nऔरंगाबादमध्ये जीवाची बाजी लावून तरुणांनी वाचवले बुडणाऱ्या तरुणाचे प्राण\nराफेल विमाने भारतात दाखल, नौदलाकडून स्वागत\nअन्य खेळ'राम मंदिराच्या भूमी पुजनाची शिळा अनेकांच्या छातीवर ठेवलीए' मोदीविरोधकांना डिवचले\nअखे��� हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\nदेशचीनमधून बाहेर पडणाऱ्या विदेशी कंपन्यांना गुजरातचे रेड कार्पेट\nकोल्हापूरब्रह्मनाळमध्ये नवी बोट पोहचताच परत मागितली; मंत्र्याने केला फोन\n कोकणात गणपती स्पेशल ट्रेन, २ दिवसांत घोषणा\nदेशदिल्लीत १२ वर्षांच्या निर्भयाची मृत्युशी झुंज, ICU मध्ये हलवले\nनागपूरनागपुरातील करोनाचा 'हा' आकडा चिंता वाढवणारा\nदेशकेरळ विमान दुर्घटना टेबलटॉप रनवेमुळे समजून घ्या दुर्घटनेचं कारण\nमुंबईराज्यात महावीजबिल घोटाळा; सरकारवर भाजपचा 'हा' गंभीर आरोप\nआजचं भविष्यमकर : स्वतःच्या आनंदात रममाण व्हाल; वाचा, आजचे राशीभविष्य\nविज्ञान-तंत्रज्ञानइंडियन ब्रँड Shinco चे ३ जबरदस्त टीव्ही लाँच, जाणून घ्या किंमत-फीचर्स\nमोबाइलसर्वात जास्त विकला जाणारा अँड्रॉयड फोन झाला स्वस्त; नवी किंमत पाहा\nकार-बाइककिआ सॉनेटपासून टाटा HBX पर्यंत, ऑगस्टमध्ये या ४ कार येताहेत\nविज्ञान-तंत्रज्ञानAmazon सेलचा शेवटचा दिवस, कमी किंमतीत मिळताहेत जबरदस्त गॅझेट्स\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/58-thousand-students-apply-for-medical-admission/", "date_download": "2020-08-07T21:28:08Z", "digest": "sha1:DL2RMDLNG7EHMT5QOINSCE7KEMAFLDCC", "length": 6877, "nlines": 87, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मेडिकलच्या प्रवेशासाठी 58 हजार विद्यार्थ्यांचे अर्ज", "raw_content": "\nमेडिकलच्या प्रवेशासाठी 58 हजार विद्यार्थ्यांचे अर्ज\nकागदपत्रांच्या पडताळणीसाठी 4 जुलैपर्यंत मुदत\nपुणे – एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीएचएमएस आदी मेडिकलच्या पदवी अभ्यासक्रमांना प्रवेशासाठी तब्बल 58 हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. या विद्यार्थ्यांनी राज्य सीईटी सेलने प्रसिद्ध केलेल्या 26 केंद्रांवर कागदपत्रांची पडताळणी करून घ्यावे लागेल. कागदपत्र पडताळणीसाठी दि. 4 जुलैपर्यंत मुदत आहे, अशी माहिती राज्य सीईटी सेलकडून देण्यात आली. पुण्यात दोन केंद्र असून, त्यात बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय आणि टिळक आयुर्वेद महाविद्यालयांचा समावेश आहे.\nराज्यातील खासगी आणि सरकारी महाविद्यालयातील मेडिकलच्या पदवी अभ्यासक्रमांना प्रवेशासाठी प्रवेश प्रक्रिया राज्य सीईटी सेलमार्फत राबविण्यात येत आहे. या सेलद्वारे मेडिकल प्रवेशासाठी दि. 27 जून पर्यंत ऑनलाइन अर्ज करण्यास मुदत देण्यात आली होती. या मुदतीत प्रवेशासाठी सुमारे 58 हजार 574 विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. प्रवेश प्रक्रियेअंतर्गत अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना दि. 4 जुलै पर्यंत कागदपत्रांची पडताळणीसाठी मुदत आहे. याबाबतचे वेळापत्रक सीईटी सेलने संकेतस्थळावर प्रसिध्द केले आहे.\nसीईटी सेलद्वारे कागदपत्र पडताळणी केंद्रांची यादी जाहीर करण्यात आली आहे. राज्यातील सुमारे 26 पडताळणी केंद्र निश्‍चित करण्यात आली आहे. इयत्ता बारावी उत्तीर्ण झालेल्या जिल्हानुसार पडताळणी केंद्राची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या नीटच्या रॅंकनुसार कागदपत्रांची पडताळणी करण्यात येणार असून याचे सविस्तर वेळापत्रक संकेतस्थळावर उपलब्ध आहे. एनआरआय विद्यार्थ्यांना दि. 2 जुलैपर्यंत मुंबईतील प्रवेश नियंत्रण प्राधिकरण येथे कागदपत्रांची पडताळणी करणे आवश्‍यक आहे, असे राज्य सीईटी सेलने स्पष्ट केले आहे.\nराज्य वन्यजीव मंडळाच्या विचारार्थ प्रस्तावासाठी ड्रोन सर्व्हे आवश्यक – मुख्यमंत्री\nतंत्रशिक्षण प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया १० ते २५ ऑगस्टदरम्यान\nपिंपरी-चिंचवड शहर पुन्हा रेडझोनमध्ये\n#IPL2020 : कोकाकोला किंवा जिओची प्रायोजकता मिळणार\nखासदार प्रताप पाटील-चिखलीकर यांना करोना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmanthan.com/2020/07/blog-post_930.html", "date_download": "2020-08-07T21:31:48Z", "digest": "sha1:NO2BR5UWOOEAXUTJWLWPUQWAJUZPA5DQ", "length": 7436, "nlines": 49, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "मास्कशिवाय विनाकारण फिरणाऱ्या दोघांवर बेलापूर पोलिसांकडून कारवाई ! - Lokmanthan.com", "raw_content": "\nHome / Unlabelled / मास्कशिवाय विनाकारण फिरणाऱ्या दोघांवर बेलापूर पोलिसांकडून कारवाई \nमास्कशिवाय विनाकारण फिरणाऱ्या दोघांवर बेलापूर पोलिसांकडून कारवाई \nमास्कशिवाय विनाकारण फिरणाऱ्या दोघांवर बेलापूर पोलिसांकडून कारवाई \nसध्या कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता बेलापूर पोलीसांनी कडक पावले उचलली आहे. विनाकारण तसेच मास्क न लावता फिरणाऱ्या दोन जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहीती पोलीस नाईक रामेश्वर ढोकणे यांनी दिली आहे.\nबेलापूर व परीसरात कोरोनाचा हळूहळू फैलाव सुरु झाला आहे. लग्न, अंत्यविधी व बाहेर गावहुन येणारे पाहुणे यांचा संपर्क वाढल्याने परिसरात कोरोना रुग्णाची संख्या वाढत आहे. लोक विनाकारण मास्कशिवाय गावात फिरत आहेत. बेलापूर पोलीसांनी विनाकारण मास्क न लावता दोन जणावर कारवाई केली आहे.\nपोलीस काँन्स्टेबल पोपट भोईटे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हाटले आहे की, रमेश नामदेव होले हा बेलापूर बु. बेलापूर बायपास येथे (MH-17 BH-57 ) या मोटार सायकलवर मास्क न लावताच फिरत होता तसेच विशाल पांडूरंग दिवे (रा. दत्तनगर )हा हीरो होंडा मोटार सायकलवर (MH17 J6627 ) विनामास्क विनाकारण फिरताना आढळून आला. पोलीसांनी दोघावरही भारतीय दंड संहिता कलम 188 व 269 नुसार कारवाई केली आहे. बेलापूर पोलीसांनी गावात व परिसरात रात्रीच्या गस्त बरोबरच दिवसाही गस्त सुरु केली आहे. काही ठिकाणी विनाकारण फिरणाराला उठबशा तर काहींना दंडूक्याचा प्रसाद मिळत असल्यामुळे सायंकाळी पाच नंतर गावात सामसुम दिसू लागली आहे. ग्रामस्थांनी पोलीसांच्या कारवाईचे स्वागत केले असून कोरोनाचा प्रसार थांबावयाचा असेल तर काही कडक नियम करावेच लागणार असल्याचे ग्रामस्थांचे मत आहे\nमास्कशिवाय विनाकारण फिरणाऱ्या दोघांवर बेलापूर पोलिसांकडून कारवाई \nमाजी मंत्री प्रा. राम शिंदे यांच्यासह ३८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल \nमाजी मंत्री प्रा. राम शिंदे यांच्यासह ३८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल कर्जत / प्रतिनिधी कर्जत तालुक्यातील माहिजळगाव येथे दूध आं...\nतालुक्यात आज 25 व्यक्ती कोरोना बाधित, पारनेर शहरातील किराणा दुकानदार कोरोना बाधित \nपारनेर भाजी मंडईतील किराणा दुकानदाराच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची आज रात्री रॅपिड चाचणी तालुक्यात आज 25 व्यक्ती कोरोना बाधित, पारनेर ...\nसुरेगाव परिसरात बकरी ईद घरीच साजरी होणार -डॉ. सय्यद \nसुरेगाव परिसरात बकरी ईद घरीच साजरी होणार -डॉ. सय्यद कान्हेगाव/प्रतिनिधी : मुस्लिम धर्माचा पवित्र बकरी ईद सण कोरोनाच्या सावटाखाली असल्याने ...\nगांजीभोयरे येथे दोन गटात तुंबळ हाणामारी, १६ जणांन विरोधात गुन्हा दाखल \nपारनेर तालुक्यातील गांजीभोयरे येथे दोन गटात रस्त्याच्या कारणावरून तुंबळ हाणामारी पारनेर प्रतिनिधी - पारनेर तालुक्यातील ...\nतालुक्यात २४ पॉझिटिव्ह, तर येळपणे येथील एका रुग्णाचा मृत्यू. \nतालुक्यात २४ पॉझिटिव्ह, तर येळपणे येथील एका रुग्णाचा मृत्यू. ��ेळपणे/ प्रतिनिधी :- श्रीगोंदा तालुक्यात आज दिवसभरात एकूण...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/photos/health/coronavirus-marathi-news-smoking-linked-higher-risk-corona-virus-says-who-a597/?utm_source=Lokmat.com&utm_medium=photos_rhs_widget", "date_download": "2020-08-07T21:48:22Z", "digest": "sha1:OZOAILTU4DBO5HS452T3AKJD4HLJIVWD", "length": 28123, "nlines": 330, "source_domain": "www.lokmat.com", "title": "CoronaVirus News : धूम्रपान करता?, वेळीच व्हा सावध; कोरोनाचा आहे सर्वाधिक धोका - Marathi News | CoronaVirus Marathi News smoking linked to higher risk of corona virus says who | Latest health News at Lokmat.com", "raw_content": "बुधवार ५ ऑगस्ट २०२०\nअडखळणाऱ्या एसटीला ५५० कोटींचा डोस\n‘पुणे-नाशिक’ रेल्वे विक्र मी वेळेत पूर्ण करणार\nNSDचे माजी संचालक इब्राहिम अल्काझी यांचं निधन\nसांताक्रूझ-वाकोला नाल्यात घर कोसळले; दीड वर्षीय चिमुकलीसह दोन जणांचा मृत्यू\n“कोट्यवधी हिंदू बांधवांच्या अचाट इच्छाशक्तीचं स्वप्न पूर्ण; बाळासाहेब ठाकरे असायला हवे होते”\n'बिग बॉस 14' या दिवशी येणार भेटीला, या कलाकारांची वर्णी लागू शकते घरात\n‘आधी या 6 प्रश्नांचे उत्तर दे...’; बेबो नेपोटिजमवर बोलली आणि कंगना राणौतची सटकली\nSEE PICS : टीव्हीच्या ‘नागीन’वर सगळेच फिदा... निया शर्माच्या या फोटोंची होतेय चर्चा\n#ArrestRheaChakraborty ट्विटरवर होतोय ट्रेंड, युजर्स करताहेत रियाच्या अटकेची मागणी -PHOTOS\nअर्णब गोस्वामीवर सिनेमा करणार राम गोपाल वर्मा; नाव वाचून बसेल धक्का\nसुप्रिया सुळे आणि अजित पवार याचं रक्षाबंधन\nसुशांतला न्याय मिळावाच पण शेतकरी आत्महत्येबद्दलही बोला\nअजित दादा पवारना मुख्यमंत्रीपदावर बघण्याची इच्छा\nकोरोना महामारीच्या अस्ताला सुरुवात \nभारताची पहिली कोरोना लस पाण्याच्या बॉटलपेक्षाही कमी दरात मिळणार\nकोरोनापेक्षा धोकादायक आहे ‘हा’ रोग; दरवर्षी या आजारामुळे १५ लाख लोकांचा मृत्यू होतो\n रशियाची कोरोनाची लस तयार; अखेर सप्टेंबर महिन्यात लसीचे उत्पादन सुरू होणार\nभारतात कोरोना विषाणूंच्या संक्रमणाची दुसरी लाट येणार जाणून घ्या ICMR च्या तज्ज्ञांचे मत\n'या' औषधांच्या सेवनाने आरोग्यावर होत आहे नकारात्मक परिणाम; तज्ज्ञ म्हणाले की....\nया बँकेकडून होमलोन घेतलेलं असल्यास ऑगस्टपासून तुमचा EMI होणार कमी\nलेबनान - राजधानी बेरुत येथे जोरदार स्फोट, १० जणांचा मृत्यू तर शेकडो जण जखमी\nजळगाव- शहरातील चुलत बहीणकडील रक्षाबंधन आटोपून पुन्हा आपल्या गावी परतणार्‍या युवकाचा अपघातात मृत्यू\nभारताची पहिली कोरोना लस पाण्याच्या बॉ���लपेक्षाही कमी दरात मिळणार\nलेबेनॉनची राजधानी बैरूतमध्ये भीषण स्फोट; अनेक इमारतींचं मोठं नुकसान\n“कोट्यवधी हिंदू बांधवांच्या अचाट इच्छाशक्तीचं स्वप्न पूर्ण; स्व. बाळासाहेब ठाकरे असायला हवे होते”\nदिल्लीत आज ६७४ नव्या कोरोना रुग्णांची संख्या; ९७२ जणांना डिस्चार्ज; आतापर्यंत सव्वा लाख दिल्लीकरांची कोरोनावर मात\nगेल्या ५ वर्षांत आत्महत्येच्या अनेक घटना घडल्या; सगळ्या प्रकरणांचा तपास सीबीआयनं केला का- परिवहन मंत्री अनिल परब\nउल्हासनगर - आज ४४ नवे रुग्ण तर ३ जणाचा मृत्यू, एकूण कोरोना रुग्णाची संख्या ६९८८\nकेंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान कोरोना पॉझिटिव्ह; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल\nमहाराष्ट्रातील लॉच्या विद्यार्थाने सुप्रीम कोर्टात सुशांतच्या मृत्यूची CBI/ NIA तपास करण्याची मागणी करणारी याचिका केली दाखल\nनागपूर - आज 340 रुग्ण पॉझिटिव्ह, 17 रुग्णांचा मृत्यू, रुग्णसंख्या 3847 तर मृतांची संख्या 189\n“हम फरेबियोंको ठोकरों में और सच को सीने से लगाया करते हैं” अमृता फडणवीस यांचं आणखी एक ट्विट\nपंतप्रधान मोदी अयोध्येत पारिजातचं रोप लावणार; त्यानंतर भूमिपूजन करणार; महंत राजकुमार दास यांची माहिती\nनागपूर - रिपब्लिकन चॅनेलचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात कार्यक्रमात केले होते विधान\nया बँकेकडून होमलोन घेतलेलं असल्यास ऑगस्टपासून तुमचा EMI होणार कमी\nलेबनान - राजधानी बेरुत येथे जोरदार स्फोट, १० जणांचा मृत्यू तर शेकडो जण जखमी\nजळगाव- शहरातील चुलत बहीणकडील रक्षाबंधन आटोपून पुन्हा आपल्या गावी परतणार्‍या युवकाचा अपघातात मृत्यू\nभारताची पहिली कोरोना लस पाण्याच्या बॉटलपेक्षाही कमी दरात मिळणार\nलेबेनॉनची राजधानी बैरूतमध्ये भीषण स्फोट; अनेक इमारतींचं मोठं नुकसान\n“कोट्यवधी हिंदू बांधवांच्या अचाट इच्छाशक्तीचं स्वप्न पूर्ण; स्व. बाळासाहेब ठाकरे असायला हवे होते”\nदिल्लीत आज ६७४ नव्या कोरोना रुग्णांची संख्या; ९७२ जणांना डिस्चार्ज; आतापर्यंत सव्वा लाख दिल्लीकरांची कोरोनावर मात\nगेल्या ५ वर्षांत आत्महत्येच्या अनेक घटना घडल्या; सगळ्या प्रकरणांचा तपास सीबीआयनं केला का- परिवहन मंत्री अनिल परब\nउल्हासनगर - आज ४४ नवे रुग्ण तर ३ जणाचा मृत्यू, एकूण कोरोना रुग्णाची संख्या ६९८८\nकेंद्र��य मंत्री धर्मेंद्र प्रधान कोरोना पॉझिटिव्ह; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल\nमहाराष्ट्रातील लॉच्या विद्यार्थाने सुप्रीम कोर्टात सुशांतच्या मृत्यूची CBI/ NIA तपास करण्याची मागणी करणारी याचिका केली दाखल\nनागपूर - आज 340 रुग्ण पॉझिटिव्ह, 17 रुग्णांचा मृत्यू, रुग्णसंख्या 3847 तर मृतांची संख्या 189\n“हम फरेबियोंको ठोकरों में और सच को सीने से लगाया करते हैं” अमृता फडणवीस यांचं आणखी एक ट्विट\nपंतप्रधान मोदी अयोध्येत पारिजातचं रोप लावणार; त्यानंतर भूमिपूजन करणार; महंत राजकुमार दास यांची माहिती\nनागपूर - रिपब्लिकन चॅनेलचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात कार्यक्रमात केले होते विधान\nAll post in लाइव न्यूज़\n, वेळीच व्हा सावध; कोरोनाचा आहे सर्वाधिक धोका\nCoronaVirus Marathi News and Live Updates: धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू होण्याची अधिक शक्यता असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना सर्वाधिक धोका असतो. जागतिक आरोग्य संघटनेने याबाबत माहिती दिली आहे.\nजगभरात कोरोनाग्रस्तांची संख्या वेगाने वाढत असून लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जगभरातील रुग्णांचा आकडा हा एक कोटीच्या वर गेली आहे.\nकोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी जगभरात युद्धपातळीवर संशोधन सुरू आहे. अनेक ठिकाणी संशोधन केलं जात असून नवनवीन माहिती समोर येत आहे.\nधूम्रपान करणाऱ्या व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू होण्याची शक्यता अधिक असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना सर्वाधिक धोका असतो. जागतिक आरोग्य संघटनेने याबाबत माहिती दिली आहे.\nकोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये धूम्रपानाची सवय असलेल्यांची संख्या जास्त असल्याचं समोर आलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेने धूम्रपान आणि कोरोना यांच्याशी निगडीत 34 संशोधनाचा अभ्यास केला आहे.\nधूम्रपानाची सवय असलेल्या कोरोनाग्रस्तांना मृत्यूचा धोका सर्वाधिक असल्याचं समोर आलं आहे. या तुलनेत इतर लोकांच्या मृत्यूची संख्या कमी आहे.\nधूम्रपानामुळे फुफ्फुसावर अधिक परिणाम होतो. त्यामुळे हे व्यसन असणाऱ्यांना नुकसान होण्याची शक्यता ही इतर रुग्णांच्या तुलनेत जास्त असते.\nकोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी धूम्रपान करणाऱ्या रुग्णांची संख्या ही 18 टक्के आहे. धूम्रपान आणि कोरोनाचा संबंध असून त्याचा आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे.\nरिसर्च रिपोर्टनुसार धूम्रपान करत असलेल्या रुग्णांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर वाचण्याची शक्यता खूप कमी असते. धूम्रपान करत असलेल्या व्यक्तीच्या शरीराला कोरोना जलद गतीने नुकसान पोहोचवतो.\nजगभरातील अनेक देश कोरोनाचा सामना करत आहेत. कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत असून गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.\nकोरोनामुळे आतापर्यंत 524,188 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. एक कोटीहून अधिक लोकांना कोरोचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे.\nजगातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची संख्या 10,992,462 वर पोहोचली आहे. तर दुसरीकडे 6,152,481 लोक बरे झाल्याची माहिती मिळत आहे.\nकोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत असल्यामुळे अनेक ठिकाणी इमारती, हॉटेल्स यांचं रुपांतर क्वारंटाईन सेंटरमध्ये करण्यात आलं आहे. योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nकोरोना वायरस बातम्या धूम्रपान जागतिक आरोग्य संघटना मृत्यू हॉस्पिटल\nSEE PICS : टीव्हीच्या ‘नागीन’वर सगळेच फिदा... निया शर्माच्या या फोटोंची होतेय चर्चा\n#ArrestRheaChakraborty ट्विटरवर होतोय ट्रेंड, युजर्स करताहेत रियाच्या अटकेची मागणी -PHOTOS\nपडद्यावर परफेक्ट दिसणा-या ‘या’ स्टार्सच्या विचित्र सवयी वाचून व्हाल हैराण\n'तेरे नाम'मध्ये बनली होती भिकारी, पण खऱ्या आयुष्यात दिसते 'लय भारी'; बघा तिची 'अदा'कारी \nIN PICS : अचानक गायब झाली होती ही अभिनेत्री, परतली ती इतकी बोल्ड रूपात की ओळखणे झाले होते कठीण\nरबने बना दी जोडी.. सोनाली कुलकर्णीचे फिऑन्सेसोबतचे रोमँटिक फोटो आले समोर\nदेशवासियांच्या भावनांपेक्षा BCCIला 440 कोटी महत्त्वाचे;IPL 2020 वर बंदी घालण्यासाठी गृहमंत्री अमित शाह यांना पत्र\nभाई, चर्चा तर होणारच ना; क्रिकेटपटूनं पत्नीला दिलं महागडं गिफ्ट; पाहा फोटो\nदंगल गर्ल बबिता फोगाटला लागली 'लॉटरी'; मिळालं महत्त्वाचं पद\nपाकिस्तानी खेळाडूंनी इंग्लंडमध्ये साजरी केली ईद; फॅन्सनी विचारलं मास्क कुठेय\nSo Cute : हार्दिक-नताशाचं बाळ दिसतं कसं माहित्येय ज्युनियर पांड्याचा फोटो व्हायरल\nIPL 2020ला एबी डिव्हिलियर्स, लसिथ मलिंगा ���ांच्यासह अनेक जण मुकणार जाणून घ्या संपूर्ण लिस्ट\nकोरोनापेक्षा धोकादायक आहे ‘हा’ रोग; दरवर्षी या आजारामुळे १५ लाख लोकांचा मृत्यू होतो\n'या' औषधांच्या सेवनाने आरोग्यावर होत आहे नकारात्मक परिणाम; तज्ज्ञ म्हणाले की....\nCoronaVirus News : 'कोरोनावरील लस श्रीमंत देशांना आधी मिळेल, गरीब देश मागे राहतील'\nरेल्वेप्रवासादरम्यान कोरोना विषाणू कितपत धोकादायक ठरणार जाणून घ्या तज्ज्ञाचं मत\nCoronaVirus News : \"कोरोनावरील लसीसाठी जगभरातील शक्तीशाली व्यक्ती करतायेत कॉल\"\ncoronavirus: या देशाने लपवले कोरोनाबळींचे आकडे, आतापर्यंत अधिकृत आकडेवारीपेक्षा तिप्पट रुग्णांचा मृत्यू\nमेळघाटात ‘कलरफुल’ बेडूक; १६ प्रजातींची नोंद\nरामजन्मभूमी लढ्यात संघाचा मौलिक सहभाग\nश्रीरामांच्या पदस्पर्शाने ४५ ठिकाणे झाली पावन\nअडखळणाऱ्या एसटीला ५५० कोटींचा डोस\nविदर्भाचा लेक IAS होणार, टॅक्सी चालकाच्या मुलाचे यूपीएससीत यश\nBeirut Blast Video: बेरुतमध्ये भीषण स्फोटात १० जणांचा मृत्यू तर शेकडो जखमी; व्हिडीओ पाहून व्हाल सुन्न\nBeirut Blast : लेबनानची राजधानी बेरूत दोन स्फोटांनी हादरली; व्हिडिओ व्हायरल\nरक्षाबंधनसाठी माहेरी आलेली महिला, प्रियकराने गोळ्या घालून केली हत्या\nभारताची पहिली कोरोना लस पाण्याच्या बॉटलपेक्षाही कमी दरात मिळणार\nराम मंदिर भूमिपूजन : आडवाणी म्हणाले - \"माझ्या मनातलं स्वप्न पूर्ण होतय, उद्याचा दिवस ऐतिहासिक\"\nPrayForBeirut: बेरुतमधील स्फोटानंतरची भीषण क्षणचित्रे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/photos/marathi-cinema/these-actresses-who-were-captured-camera-lockdown-will-make-your-eyes-water-a591/?utm_source=Lokmat.com&utm_medium=photos_rhs_widget", "date_download": "2020-08-07T21:02:48Z", "digest": "sha1:EVFJI5ND4ZP2LJYACJSX7YFGJ4BBES76", "length": 27011, "nlines": 334, "source_domain": "www.lokmat.com", "title": "लॉकडाऊनमध्ये कॅमे-यात अशा कैद झाल्या या अभिनेत्री, पाहून फिटेल तुमच्याही डोळ्याचे पारणे - Marathi News | These actresses, who were captured on camera in the lockdown, will make your eyes water | Latest marathi-cinema News at Lokmat.com", "raw_content": "मंगळवार ४ ऑगस्ट २०२०\nसुशांत प्रकरणात वेगळं वळण, ईडीकडून रियाच्या सीएची चौकशी\n“हम फरेबियोंको ठोकरों में और सच को सीने से लगाया करते हैं” अमृता फडणवीस यांचं आणखी एक ट्विट\nपदवी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी ६ ऑगस्टला\n…पण मी संयम बाळगलाय सुशांत सिंग राजपूत प्रकरणात अखेर मंत्री आदित्य ठाकरेंनी मौन सोडलं\nमुसळधार पावसामुळे सुशांत सिंग प्रकरणी हायकोर्टातील याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली\n'बिग बॉस 14' या दिवशी येणार भेटीला, या कलाकारांची वर्णी लागू शकते घरात\n‘आधी या 6 प्रश्नांचे उत्तर दे...’; बेबो नेपोटिजमवर बोलली आणि कंगना राणौतची सटकली\nSEE PICS : टीव्हीच्या ‘नागीन’वर सगळेच फिदा... निया शर्माच्या या फोटोंची होतेय चर्चा\n#ArrestRheaChakraborty ट्विटरवर होतोय ट्रेंड, युजर्स करताहेत रियाच्या अटकेची मागणी -PHOTOS\nअर्णब गोस्वामीवर सिनेमा करणार राम गोपाल वर्मा; नाव वाचून बसेल धक्का\nसुप्रिया सुळे आणि अजित पवार याचं रक्षाबंधन\nसुशांतला न्याय मिळावाच पण शेतकरी आत्महत्येबद्दलही बोला\nअजित दादा पवारना मुख्यमंत्रीपदावर बघण्याची इच्छा\nकोरोना महामारीच्या अस्ताला सुरुवात \n रशियाची कोरोनाची लस तयार; अखेर सप्टेंबर महिन्यात लसीचे उत्पादन सुरू होणार\nभारतात कोरोना विषाणूंच्या संक्रमणाची दुसरी लाट येणार जाणून घ्या ICMR च्या तज्ज्ञांचे मत\n'या' औषधांच्या सेवनाने आरोग्यावर होत आहे नकारात्मक परिणाम; तज्ज्ञ म्हणाले की....\nCoronaVirus News : 'कोरोनावरील लस श्रीमंत देशांना आधी मिळेल, गरीब देश मागे राहतील'\n आता चीनची पोलखोल होणार; तज्ज्ञांनी शोधलं कोरोना विषाणूच्या प्रसाराचं मुळ\nकेंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान कोरोना पॉझिटिव्ह; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल\nमहाराष्ट्रातील लॉच्या विद्यार्थाने सुप्रीम कोर्टात सुशांतच्या मृत्यूची CBI/ NIA तपास करण्याची मागणी करणारी याचिका केली दाखल\nनागपूर - आज 340 रुग्ण पॉझिटिव्ह, 17 रुग्णांचा मृत्यू, रुग्णसंख्या 3847 तर मृतांची संख्या 189\n“हम फरेबियोंको ठोकरों में और सच को सीने से लगाया करते हैं” अमृता फडणवीस यांचं आणखी एक ट्विट\nपंतप्रधान मोदी अयोध्येत पारिजातचं रोप लावणार; त्यानंतर भूमिपूजन करणार; महंत राजकुमार दास यांची माहिती\nनागपूर - रिपब्लिकन चॅनेलचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात कार्यक्रमात केले होते विधान\n…पण मी संयम बाळगलाय सुशांत सिंग राजपूत प्रकरणात अखेर मंत्री आदित्य ठाकरेंनी मौन सोडलं\nचेन्नई विमानतळावर १.४८ किलो सोनं जप्त; सोन्याची किंमत ८२.३ लाख रुपये; कस्टम विभागाची कारवाई\nमुसळधार पावसामुळे सुशांत सिंग प्रकरणी हायकोर्टातील याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली\nतमिळनाडूतील कोरोना रुग्णांचा आकडा २ लाख ६८ हजार २८५ वर; आज ५ हजार ६३ रुग्णांची नोंद; आतापर्यंत २ लाख ८ हजार ७८४ जण कोरोनामुक्त\nठाणे - भिवंडीत आतापर्यंत 131 पोलिसांना कोरोनाची लागण\nबाळा नांदगावकरांनी सांगितला ‘तो’ थरारक प्रसंग; बाळासाहेबांच्या आदेशाने अयोध्येला गेलो होतो तेव्हा...\nराम मंदिर भूमिपूजन सोहळ्यासाठी सरसंघचालक मोहन भागवत अयोध्येत दाखल\n“सुशांत प्रकरणात आदित्य ठाकरेंचा काहीही संबंध नाही; युवा नेत्याचं करिअर उद्ध्वस्त करण्याचं षडयंत्र”\n केवळ 7777 रुपयांचा धासू स्मार्टफोन आला, चिनी कंपन्यांना बाय बोला\nकेंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान कोरोना पॉझिटिव्ह; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल\nमहाराष्ट्रातील लॉच्या विद्यार्थाने सुप्रीम कोर्टात सुशांतच्या मृत्यूची CBI/ NIA तपास करण्याची मागणी करणारी याचिका केली दाखल\nनागपूर - आज 340 रुग्ण पॉझिटिव्ह, 17 रुग्णांचा मृत्यू, रुग्णसंख्या 3847 तर मृतांची संख्या 189\n“हम फरेबियोंको ठोकरों में और सच को सीने से लगाया करते हैं” अमृता फडणवीस यांचं आणखी एक ट्विट\nपंतप्रधान मोदी अयोध्येत पारिजातचं रोप लावणार; त्यानंतर भूमिपूजन करणार; महंत राजकुमार दास यांची माहिती\nनागपूर - रिपब्लिकन चॅनेलचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात कार्यक्रमात केले होते विधान\n…पण मी संयम बाळगलाय सुशांत सिंग राजपूत प्रकरणात अखेर मंत्री आदित्य ठाकरेंनी मौन सोडलं\nचेन्नई विमानतळावर १.४८ किलो सोनं जप्त; सोन्याची किंमत ८२.३ लाख रुपये; कस्टम विभागाची कारवाई\nमुसळधार पावसामुळे सुशांत सिंग प्रकरणी हायकोर्टातील याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली\nतमिळनाडूतील कोरोना रुग्णांचा आकडा २ लाख ६८ हजार २८५ वर; आज ५ हजार ६३ रुग्णांची नोंद; आतापर्यंत २ लाख ८ हजार ७८४ जण कोरोनामुक्त\nठाणे - भिवंडीत आतापर्यंत 131 पोलिसांना कोरोनाची लागण\nबाळा नांदगावकरांनी सांगितला ‘तो’ थरारक प्रसंग; बाळासाहेबांच्या आदेशाने अयोध्येला गेलो होतो तेव्हा...\nराम मंदिर भूमिपूजन सोहळ्यासाठी सरसंघचालक मोहन भागवत अयोध्येत दाखल\n“सुशांत प्रकरणात आदित्य ठाकरेंचा काहीही संबंध नाही; युवा नेत्याचं करिअर उद्ध्वस्त करण्याचं षडयंत्र”\n केवळ 7777 रुपयांचा धासू स्मार्टफोन आला, चिनी कंपन्यांना बाय बोला\nAll post in लाइव न्यूज़\nलॉकडाऊनमध्ये कॅमे-यात अशा कैद झाल्या या अभिनेत्री, पाहून फिटेल तुमच्याह��� डोळ्याचे पारणे\nलॉकडाऊनमध्ये फोटोग्राफर तेजस नेरूरकरने आयडीयाची कल्पना लढवत मराठी अभिनेत्रींचे फोटोशूट केले आहे. आपल्या लूक, स्टाइल आणि फॅशनाबाबत नेहमीच सजग असणा-या या अभिनेत्रींचे.साडीत खुललं सौंदर्य पाहून सारेच फिदा झाले आहेत.\nआपल्या लूक, स्टाइल आणि फॅशनाबाबत नेहमीच सजग असणा-या या अभिनेत्रींचे.साडीत खुललं सौंदर्य पाहून सारेच फिदा झाले आहेत.\nयासोबत चेहऱ्यावरील स्मित हास्य रसिकांना अक्षरक्षः क्लीन बोल्ड करत आहे.\nभाग्यश्रीच्याही साडीतमधले सौंदर्य पाहून तर अनेकांना केलं घायाळ\nसाडीनं मानसीच्या सौंदर्यालाही लावले चारचाँद...\nप्रत्येक हिरोईन्सचा साडीतला लूक रसिकांना चांगलाच भावला..\nप्रार्थना बेहेरेचं रुपही साडीत आणखी खुललं...\nया फोटोत साडी परिधान केली असून नाकात नथ, कपाळावर टीकली असा साजश्रृंगार केलेला पाहायला मिळत आहे.\nसोशल मीडियावर या अभिनेत्रींचे फोटो व्हायरल झाले आहेत.\nया फोटोवर तिच्या फॅन्सकडून कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव होत आहे.\nतेजस नेरूरकरे अमृता सुभाषसह अशा अनेक मराठी अभिनेत्रींचे केले आहे.\nया फोटोंनाही रसिकांची भरपूर पसंती मिळत आहे.\nमोनोक्रोम फोटोंमध्ये या अभिनेत्रींचे सौंदर्य अधिकच खुललेले दिसत आहे.\nया प्रत्येक फोटोमध्ये अभिनेत्रींचा खास आणि हटके अंदाज पाहायला मिळात आहे.\nसाडी परिधान केलेल्या या अभिनेत्रींचा अंदाज कुणालाही घायाळ करणारा असाच म्हणावा लागेल.\nपूर्णपणे ब्लॅक शेडमध्ये असलेले हे फोटो तितकेच आकर्षक आहेत.\nमोकळे सोडलेले केस, ब्लॅक रंगातील साडीमध्ये अभिनेत्रींनी लावलेत चारचाँद.\nसोशल मीडियावर सध्या या सगळ्याच अभिनेत्रींचे हे फोटो सा-यांसाठी चर्चेचा विषय ठरले आहे.\nवाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nअभिज्ञा भावे सोनाली कुलकर्णी\nSEE PICS : टीव्हीच्या ‘नागीन’वर सगळेच फिदा... निया शर्माच्या या फोटोंची होतेय चर्चा\n#ArrestRheaChakraborty ट्विटरवर होतोय ट्रेंड, युजर्स करताहेत रियाच्या अटकेची मागणी -PHOTOS\nपडद्यावर परफेक्ट दिसणा-या ‘या’ स्टार्सच्या विचित्र सवयी वाचून व्हाल हैराण\n'तेरे नाम'मध्ये बनली होती भिकारी, पण खऱ्या आयुष्यात दिसते 'लय भारी'; बघा तिची 'अदा'कारी \nIN PICS : अचानक गायब झाली होती ही अभिनेत्री, पर���ली ती इतकी बोल्ड रूपात की ओळखणे झाले होते कठीण\nरबने बना दी जोडी.. सोनाली कुलकर्णीचे फिऑन्सेसोबतचे रोमँटिक फोटो आले समोर\nदेशवासियांच्या भावनांपेक्षा BCCIला 440 कोटी महत्त्वाचे;IPL 2020 वर बंदी घालण्यासाठी गृहमंत्री अमित शाह यांना पत्र\nभाई, चर्चा तर होणारच ना; क्रिकेटपटूनं पत्नीला दिलं महागडं गिफ्ट; पाहा फोटो\nदंगल गर्ल बबिता फोगाटला लागली 'लॉटरी'; मिळालं महत्त्वाचं पद\nपाकिस्तानी खेळाडूंनी इंग्लंडमध्ये साजरी केली ईद; फॅन्सनी विचारलं मास्क कुठेय\nSo Cute : हार्दिक-नताशाचं बाळ दिसतं कसं माहित्येय ज्युनियर पांड्याचा फोटो व्हायरल\nIPL 2020ला एबी डिव्हिलियर्स, लसिथ मलिंगा यांच्यासह अनेक जण मुकणार जाणून घ्या संपूर्ण लिस्ट\n'या' औषधांच्या सेवनाने आरोग्यावर होत आहे नकारात्मक परिणाम; तज्ज्ञ म्हणाले की....\nCoronaVirus News : 'कोरोनावरील लस श्रीमंत देशांना आधी मिळेल, गरीब देश मागे राहतील'\nरेल्वेप्रवासादरम्यान कोरोना विषाणू कितपत धोकादायक ठरणार जाणून घ्या तज्ज्ञाचं मत\nCoronaVirus News : \"कोरोनावरील लसीसाठी जगभरातील शक्तीशाली व्यक्ती करतायेत कॉल\"\ncoronavirus: या देशाने लपवले कोरोनाबळींचे आकडे, आतापर्यंत अधिकृत आकडेवारीपेक्षा तिप्पट रुग्णांचा मृत्यू\nCoronavirus: कुटुंबातील एक सदस्य संक्रमित झाला तर घरातील सर्वांना कोरोना होतो का\nUPSC Results : वडिलांचं अपूर्ण स्वप्न केलं साकार; MBBS नेहा पहिल्याच प्रयत्नात IAS\nपुणेकरांवरील पाणी कपातीची टांगती तलवार गणेश महोत्सवापर्यंत दूर\nनागपुरात सायबर गुन्हेगारांनी केले बँक खाते साफ\nसुशांत प्रकरणात वेगळं वळण, ईडीकडून रियाच्या सीएची चौकशी\n“हम फरेबियोंको ठोकरों में और सच को सीने से लगाया करते हैं” अमृता फडणवीस यांचं आणखी एक ट्विट\n“हम फरेबियोंको ठोकरों में और सच को सीने से लगाया करते हैं” अमृता फडणवीस यांचं आणखी एक ट्विट\n…पण मी संयम बाळगलाय सुशांत सिंग राजपूत प्रकरणात अखेर मंत्री आदित्य ठाकरेंनी मौन सोडलं\nसुशांत प्रकरणात वेगळं वळण, ईडीकडून रियाच्या सीएची चौकशी\n CM येडियुरप्पांच्या संपर्कात आलेले 6 लोक कोरोना पॉझिटिव्ह, क्वारंटाइन 75 जणांत 3 उपमुख्यमंत्री\nपाकिस्तानी लढाऊ विमानांचा संपूर्ण ताफा संकटात; 'त्या' एका घटनेनं शेजाऱ्यांची झोप उडाली\nबाळा नांदगावकरांनी सांगितला ‘तो’ थरारक प्रसंग; बाळासाहेबांच्या आदेशाने अयोध्येला गेलो होतो तेव्हा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mahaenews.com/154153/", "date_download": "2020-08-07T21:46:02Z", "digest": "sha1:ZLLTQHHSOQKVU7DES7RRSGZB766DM52H", "length": 22498, "nlines": 234, "source_domain": "mahaenews.com", "title": "कल्याणमध्ये मटका किंग जिग्नेश ठक्करची गोळ्या झाडून हत्या | Mahaenews", "raw_content": "\n विमान अपघातात ठार झालेला पायलट महाराष्ट्राचा सुपुत्र, दीपक साठे यांनी गमावला जीव\n#CoronaVirus: कोरोना लस 225 रुपयांना उपलब्ध होणार, सिरम इन्स्टिट्यूटचा बिल गेट्स फाऊंडेशनसोबत 10 कोटी डोसचा करार\nविमानतळावर एअर इंडियाचं विमान क्रॅश, विमानाचे दोन तुकडे\nमुंबईत परतणाऱ्यांसाठी आता १४ दिवसांचा होम क्वारंटाइन; पालिकेचा निर्णय\nकोरोनाविरुद्धच्या लढाईत मोठं यश, १२ ऑगस्ट रोजी रशिया करणार लसीची नोंदणी\nSushant Sing Suicide Case: ईडीकडून रियाची कसून चौकशी, भाऊ शौविक कार्यालयात दाखल\n…जर… तर…पण…शिवसेना आज देशातील मोठा राष्ट्रीय पक्ष असता \nमुंबईसह राज्यभरात पावसाचा जोर ओसरला\n पाच दिवसात सोने दरात साडेतीन हजारांची वाढ, तोळ्याचा भाव तब्बल…\nपरदेश शिष्यवृत्तीसाठी इच्छुक विद्यार्थ्यांना सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचा दिलासा\nHome breaking-news कल्याणमध्ये मटका किंग जिग्नेश ठक्करची गोळ्या झाडून हत्या\nकल्याणमध्ये मटका किंग जिग्नेश ठक्करची गोळ्या झाडून हत्या\nकल्याण : मटका किंग जिग्नेश ठक्कर उर्फ मुन्ना याची शुक्रवारी (31 जुलै) रात्री कल्याण रेल्वे स्थानक परिसरात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. आपल्या कार्यालयातून घरी जाताना हल्लेखोरांनी जिग्नेशवर गोळीबार केला. जिग्नेश ठक्करवर गोळीबार करणारे कोण होते याचा तपास कल्याणचे एमएफसी पोलीस करत आहेत.\nजिग्नेश ठक्कर याचे ठाणे, कल्याण, उल्हासनगर परिसरात अनेक ठिकाणी मटका आणि पत्त्यांचे क्लब आहेत. शिवाय तो क्रिकेट मॅचवरही सट्टा घेत असल्याची माहिती आहे. जिग्नेश शुक्रवारी रात्री कल्याण स्टेशन परिसरातील नीलम गल्लीत आपल्या कार्यालयाबाहेर बसला होता. तिथून तो जायला निघताच आधीपासून दबा धरुन बसलेल्या हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळीबार केला. त्याच्या छातीत चार गोळ्या झाडण्यात आल्या. या घटनेनंतर जिग्नेशला कल्याणच्या फोर्टिस हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, मात्र तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.\nया घटनेची माहिती मिळताच एमएफसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात बकेली असून काही पथकं हल्लेख��रांच्या शोधात रवाना केली आहेत. जिग्नेशवर गोळीबार करणारे किमान दोन किंवा त्यापेक्षा अधिक हल्लेखोर असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून सध्या या सगळ्याचा तपास सुरु आहे.\nपोलिसांनी जिग्नेशचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवला आहे. तर आरोपींच्या शोधासाठी पोलीस परिसरात चौकशी करणार आहे. तसंच परिसरातले सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फूटेजी तपासले जाणार आहेत.\n“अजूनी”या मराठी चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित\nपंढरपुरातील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर 31 आँगस्टपर्यंत बंदच राहणार\n विमान अपघातात ठार झालेला पायलट महाराष्ट्राचा सुपुत्र, दीपक साठे यांनी गमावला जीव\n#CoronaVirus: कोरोना लस 225 रुपयांना उपलब्ध होणार, सिरम इन्स्टिट्यूटचा बिल गेट्स फाऊंडेशनसोबत 10 कोटी डोसचा करार\nविमानतळावर एअर इंडियाचं विमान क्रॅश, विमानाचे दोन तुकडे\nमुंबईत परतणाऱ्यांसाठी आता १४ दिवसांचा होम क्वारंटाइन; पालिकेचा निर्णय\nकोरोनाविरुद्धच्या लढाईत मोठं यश, १२ ऑगस्ट रोजी रशिया करणार लसीची नोंदणी\nSushant Sing Suicide Case: ईडीकडून रियाची कसून चौकशी, भाऊ शौविक कार्यालयात दाखल\n…जर… तर…पण…शिवसेना आज देशातील मोठा राष्ट्रीय पक्ष असता \nमुंबईसह राज्यभरात पावसाचा जोर ओसरला\n पाच दिवसात सोने दरात साडेतीन हजारांची वाढ, तोळ्याचा भाव तब्बल…\nपरदेश शिष्यवृत्तीसाठी इच्छुक विद्यार्थ्यांना सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचा दिलासा\n विमान अपघातात ठार झालेला पायलट महाराष्ट्राचा सुपुत्र, दीपक साठे यांनी गमावला जीव\n#CoronaVirus: कोरोना लस 225 रुपयांना उपलब्ध होणार, सिरम इन्स्टिट्यूटचा बिल गेट्स फाऊंडेशनसोबत 10 कोटी डोसचा करार\nविमानतळावर एअर इंडियाचं विमान क्रॅश, विमानाचे दोन तुकडे\nमुंबईत परतणाऱ्यांसाठी आता १४ दिवसांचा होम क्वारंटाइन; पालिकेचा निर्णय\nकोरोनाविरुद्धच्या लढाईत मोठं यश, १२ ऑगस्ट रोजी रशिया करणार लसीची नोंदणी\nSushant Sing Suicide Case: ईडीकडून रियाची कसून चौकशी, भाऊ शौविक कार्यालयात दाखल\n…जर… तर…पण…शिवसेना आज देशातील मोठा राष्ट्रीय पक्ष असता \n विमान अपघातात ठार झालेला पायलट महाराष्ट्राचा सुपुत्र, दीपक साठे यांनी गमावला जीव\n#CoronaVirus: कोरोना लस 225 रुपयांना उपलब्ध होणार, सिरम इन्स्टिट्यूटचा बिल गेट्स फाऊंडेशनसोबत 10 कोटी डोसचा करार\nविमानतळावर एअर इंडियाचं विमान क्रॅश, विमानाचे दोन तुकडे\nमुंबईत परतणाऱ्यांसाठी आता १४ दिवसांचा होम क्वारंटाइन; पालिकेचा निर्णय\nकोरोनाविरुद्धच्या लढाईत मोठं यश, १२ ऑगस्ट रोजी रशिया करणार लसीची नोंदणी\nSushant Sing Suicide Case: ईडीकडून रियाची कसून चौकशी, भाऊ शौविक कार्यालयात दाखल\n…जर… तर…पण…शिवसेना आज देशातील मोठा राष्ट्रीय पक्ष असता \n विमान अपघातात ठार झालेला पायलट महाराष्ट्राचा सुपुत्र, दीपक साठे यांनी गमावला जीव\n#CoronaVirus: कोरोना लस 225 रुपयांना उपलब्ध होणार, सिरम इन्स्टिट्यूटचा बिल गेट्स फाऊंडेशनसोबत 10 कोटी डोसचा करार\nविमानतळावर एअर इंडियाचं विमान क्रॅश, विमानाचे दोन तुकडे\nमुंबईत परतणाऱ्यांसाठी आता १४ दिवसांचा होम क्वारंटाइन; पालिकेचा निर्णय\nकोरोनाविरुद्धच्या लढाईत मोठं यश, १२ ऑगस्ट रोजी रशिया करणार लसीची नोंदणी\nSushant Sing Suicide Case: ईडीकडून रियाची कसून चौकशी, भाऊ शौविक कार्यालयात दाखल\n…जर… तर…पण…शिवसेना आज देशातील मोठा राष्ट्रीय पक्ष असता \nमुंबईसह राज्यभरात पावसाचा जोर ओसरला\n पाच दिवसात सोने दरात साडेतीन हजारांची वाढ, तोळ्याचा भाव तब्बल…\nपरदेश शिष्यवृत्तीसाठी इच्छुक विद्यार्थ्यांना सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचा दिलासा\nअरबी समुद्रात 40 मैलावर अडकलेल्या मच्छिमारांची अखेर सुटका\nमला गुरांचा चाराही खावा लागला तरी चालेल, पण…: शोएब अख्तर\n‘लोकांनी घराबाहेर पडू नये, कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून मुंबईत साचू दिलं’ – प्रसाद लाड\n1 सप्टेंबर ते 14 नोव्हेंबर पासून टप्प्याटप्प्याने शाळा सुरु करण्यााचा केंद्र सरकारचा विचार\nनॉन चायनीज स्मार्टफोनवर जबरदस्त मिळतेय सूट\nएकनाथ खडसेंना वाढीव वीजबिलाचा ‘शॉक’, बिलात सूट देण्याची मागणी\nपंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली तर, सांगलीत कृष्णा नदीपात्रातही 15 बोटी तैनात\n#CoronaVirus: वर्षांवरील कलाकारांना पुन्हा शूटिंगची परवानगी, ठाकरे सरकारचा आदेश हायकोर्टाने बदलला\nनांदेडमधील भाजपा खासदार चिखलीकरांना कोरोनाची लागण\nएकनाथ खडसेंना महावितरणकडून 1 लाख 4 हजारांचे वाढीव वीज बिल\n#CoronaVirus | क्वारंटाईनमधून १२९ जण वरळी कोळीवाड्यात परतले\nशालेय अभ्यासक्रमात ‘शरद कमळ बघ’,यावर शरद पवार म्हणतात…\n‘छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव शौचालयाला\nउद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यात शरयू किनारी आरती नाही\n#Covid-19 | कार्यालये सुरु करण्यापूर्वी निर्जंतुक करणे बंधनकारक\nराज्याच्या अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या घोषणा\nकोरोनाचा संशयित रुग्ण रत्नागिरीत, शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल\nयेत्या दोन वर्षांत सर्व ग्रामपंचायती ऑप्टिकल फायबरने जोडणार : मुख्यमंत्री\nस्थायी समितीकडून तब्बल दोन कोटी ६६ हजार रुपयांची विकासकामे मंजूर\n१७०० कोटींच्या लेखापरीक्षणासाठीएक महिन्यात फायली उपलब्धकरून द्या: सीमा सावळे\nपिंपळे सौदागरमध्ये प्लॅस्टिक बॅग्ज वापराला बंदी\nराज्यात 1 लाखापर्यंत थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांची यादी मागवली\nराणीबागेमध्ये जाण्यास महापौर विश्वनाथ महाडेश्वर नाखुश\nकोयनेतून ३०७४ क्युसेकने विसर्ग…कर्नाटकची तहान भागविण्यासाठी पाणी\nमहिलांवरील अत्याचार कमी करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे : जया बच्चन\nतीचे संबंध ‘कासव’ गतीने सुधारत आहेत : उद्धव ठाकरे\nरिझर्व्ह बँकेचे नियम मोडल्याचा बँकांना फटका…राज्यातल्या १२ बँकांवर टाच\nनागरिकहो….’आधार’नं लिंक नसलेली बँक खाती बंद होणार\n विमान अपघातात ठार झालेला पायलट महाराष्ट्राचा सुपुत्र, दीपक साठे यांनी गमावला जीव\nआता, दररोज बदलणार पेट्रोल-डिझेलच्या किंमती\nmahaenews.com हे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nमुख्य कार्यालय : महाईन्यूज,पत्ता : विश्वकर्मा बिल्डींग, जे. के. सावंत मार्ग, दादर, मुंबई, २८.\nपुणे विभागीय कार्यालय : महाईन्यूज, विशाल ई-स्क्वेअर सिनेमा जवळ, पिंपरी -चिंचवड,पुणे ४११०१८\nउस्मानाबाद विभागीय कार्यालय : तांबरी, कलेक्टर निवासस्थानाच्या पाठीमागे, उस्मानाबाद.\nसोलापूर विभागीय कार्यालय: होडगी रोड, चेतन फौंड्रीसमोर, सोलापूर.\nकोल्हापूर विभागीय कार्यालय: जय गणेश बिल्डींग, सायबर चौक, विद्यापीठ रोड, कोल्हापूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/india-news/sadhvi-pradnya-singh-thakur-joins-bjp-will-contest-from-bhopal/articleshow/68920132.cms", "date_download": "2020-08-07T21:35:47Z", "digest": "sha1:EJASDDP2J3TCPCOKW2GJM46W2OH6JGUD", "length": 14196, "nlines": 103, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर: साध्वी प्रज्ञा ठाकूर भाजपमध्ये; भोपाळमधून निवडणूक लढणार\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nसाध्वी प्रज्ञा ठाकूर भाजपमध्ये; भोपाळमधून लढणार\nमालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथून त्या लोकसभेची निवडणूक लढणार आहेत. भोपाळमध्ये त्यांचा मुकाबला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांच्याशी होणार आहे.\nमालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथून त्या लोकसभेची निवडणूक लढणार आहेत. भोपाळमध्ये त्यांचा मुकाबला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांच्याशी होणार आहे.\nमध्य प्रदेशातील हायप्रोफाइल मतदारसंघ असलेल्या भोपाळमधून काँग्रेसनं ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळं इथं भाजपचा उमेदवार कोण असणार याविषयी जोरदार तर्कवितर्क सुरू होते. माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, नरेंद्रसिंह तोमर आणि उमा भारती यांची नावं येथून चर्चेत होती. मात्र, कोणत्याही नावावर शिक्कामोर्तब होत नव्हते. आता साध्वी प्रज्ञा यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानं त्यांचं नाव या मतदारसंघासाठी निश्चित केलं असून त्यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.\nसाध्वी प्रज्ञा यांनी त्या भोपाळमधून लढणार असल्याचे संकेत दिले होते. 'मी निवडणूक लढणार आणि जिंकणारही. मला शिवराज सिंह यांचा पाठिंबा आहे,' असं त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं होतं. साध्वी यांनी यावेळी दिग्विजय यांच्यावरही हल्ला चढवला. 'शत्रूचा पराभव करण्यासाठी मी पूर्ण सज्ज आहे. मला सध्या अनेक आरोग्यविषयक अडचणींना तोंड द्यावं लागत आहे. दिग्विजय सिंह हेच त्याला जबाबदार आहेत. त्यांच्यामुळं माझ्या आयुष्यावर जे डाग लागले आहेत, ते मी कधीच विसरू शकत नाही,' असंही त्या म्हणाल्या होत्या.\nकोण आहेत साध्वी प्रज्ञा\nसाध्वी प्रज्ञा यांचा जन्म मध्य प्रदेशच्या भिंड जिल्ह्यातील कछवाहा गावात झाला होता. त्यांनी इतिहास विषयात पदव्युत्तर पदवी घेलली आहे. सुरुवातीपासूनच त्यांचा ओढा उजव्या विचारांकडं होता. राष्ट्रीय स्वयंसेवक ��ंघाची विद्यार्थी शाखा असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या त्या सक्रिय सदस्य होत्या. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात त्या आरोपी आहेत. एनआयए कोर्टाने २०१६मध्ये साध्वीसह अन्य आरोपींना ‘मोक्का’ कायद्याखालील आरोपांतून मुक्त केले, मात्र त्याचवेळी ‘युएपीए’खालील आरोप कायम राहणार असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये कोर्टाने या कायद्याखाली आरोपही निश्चित केले आहेत आणि त्यानुसार सध्या खटला सुरू आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\nभूमिपूजनावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर असभ्य भाषेत टी...\nराम मंदिरात पंतप्रधान मोदींचं काहीही योगदान नाही : सुब्...\nराम मंदिरासाठी २८ वर्ष अन्नत्याग, भूमिपूजनाला सोडणार व्...\nमतदान केंद्रांत मोदींनी कॅमेरे बसवलेत: भाजप आमदार महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nसुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी रिया चक्रवर्तीला अटक होणार\n'संयुक्त राष्ट्रा'च्या गाडीतील आक्षेपार्ह सेक्स व्हिडिओ व्हायरल\nहरयाणा: सेक्स रॅकेट उघडकीस\nमार्क्ससाठी सेक्स घोटाळा: विरोधकांची CBI चौकशीची मागणी\nऔरंगाबादमध्ये जीवाची बाजी लावून तरुणांनी वाचवले बुडणाऱ्या तरुणाचे प्राण\nराफेल विमाने भारतात दाखल, नौदलाकडून स्वागत\nजळगावजळगावचं टेन्शन वाढलं; करोनाबाधितांचा 'हा' आकडा धोक्याचा\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\nमुंबईदिवसभरात १० हजार ९०६ रुग्णांची करोनावर मात; ३०० दगावले\nदेशकेरळमध्ये भीषण विमान अपघात; दोन पायलटसह १४ जण ठार\nLive: कोल्हापूरात दिवसभरात २४० करोना बाधित रुग्ण आढळले\nकोल्हापूरकोल्हापूरला पुराचा धोका कायम; पंचगंगेची पाणी पातळी ४५ फुटांवर\nदेशकेरळ विमान दुर्घटना टेबलटॉप रनवेमुळे समजून घ्या दुर्घटनेचं कारण\nमुंबईराज्यात महावीजबिल घोटाळा; सरकारवर भाजपचा 'हा' गंभीर आरोप\nदेश'अयोध्येत मशिदीसोबत रुग्णालय उभारण्यासाठी १ महिन्याचा पगार देणार'\nमोबाइलसर्वात जास्त विकला जाणारा अँड्रॉयड फोन झाला स्वस्त; नवी किंमत पाहा\nहेल्थनिरोगी आरोग्यासाठी वयानुसार किती वेळ झोपणे ठरेल योग्य\nरिलेशनशिपभावाच्या ���ंगतीत बहिण बनू शकते एक चांगली व्यक्ती, आम्ही नाही विज्ञान म्हणतंय हे\nकार-बाइककिआ सॉनेटपासून टाटा HBX पर्यंत, ऑगस्टमध्ये या ४ कार येताहेत\nविज्ञान-तंत्रज्ञानइंडियन ब्रँड Shinco चे ३ जबरदस्त टीव्ही लाँच, जाणून घ्या किंमत-फीचर्स\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%86%E0%A4%82_%E0%A4%B2%E0%A5%80", "date_download": "2020-08-07T22:24:29Z", "digest": "sha1:NTFHSMDIZTEEX5VGDGMSZ3P4EAKPLWWR", "length": 9973, "nlines": 90, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "आं ली - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nहे चिनी नाव असून, आडनाव ली असे आहे.\nआं ली (ऑक्टोबर २३, इ.स. १९५४ - हयात) हे ऑस्कर विजेते चित्रपट अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक आहेत. प्राचीन संस्कृती आणि आधुनिकता यांचा सुरेख संगम हे त्यांच्या चित्रपटांचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. त्यांच्या चित्रपटांमुळे पाश्चात्य प्रेक्षकांना चिनी संस्कृतीचे एक वेगळे दर्शन घडले.\nऑक्टोबर २३, इ.स. १९५४\nअभिनय, पटकथालेखन, निर्मिती, दिग्दर्शन\nइ.स. १९९२ - चालू\nसेन्स ॲंड सेन्सिबिलिटी क्राउचिंग टायगर हिडन ड्रॅगन\nऑस्कर पुरस्कार गोल्डन बेअर, बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव\nहान ली, मसन ली\nआं ली यांचा जन्म तैवानमध्ये झाला. इ.स. १९७५ मध्ये नॅशनल तैवान कॉलेज ऑफ आर्ट्स मधून पदवी घेतल्यानंतर ते उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत गेले. तेथे उरबाना-शॅंपेन विद्यापीठात नाट्यदिग्दर्शनाची पदवी आणि न्यूयॉर्क विद्यापीठात चित्रपट निर्माणासंबंधी पदवी प्राप्त केली. नंतर त्यांनी काही पटकथा लिहील्या आणि एका चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले. इ.स. १९९३ मध्ये द वेडींग बॅंक्वेट या चित्रपटाच्या दिग्दर्शनाबद्दल आं ली यांना ऑस्कर आणि गोल्डन ग्लोब पुरस्कारांचे नामांकन मिळाले आणि बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपटात गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाला. इथून त्यांच्या कारकीर्दीला खर्‍या अर्थाने सुरुवात झाली.\nइ.स. १९९२ मध्ये आं ली यांनी पुशिंग हॅंड्स हा चित्रपट तायवानमध्ये दिग्दर्शित केला. या चित्रपटाची प्रशंसा आंतरराष्ट्रीय पातळीवर झाली. यानंतरचा इ.स. १९९३मधला द वेडींग बॅंक्वेटही यशस्वी ठरला. हे दोन्ही चित्रपट अमेरिकेत स्थायिक झालेल्या तायवानवासियांवर होते. यानंतर इ.स. १९९५ मध्ये आं ली यांचा पुढचा चित्रपट प्रसिद्ध ब्रिटिश लेखिका जेन ऑस्टीन यांच्या सेन्स ॲंड सेन्सिबिलिटी या कादंबरीवर आधारित होता. अस्सल ब्रिटिश मातीतला हा चित्रपट दिग्दर्शित करणे म्हणजे आं ली यांच्यासाठी एक आव्हानच होते आणि ते त्यांनी यशस्वीपणे पेलले. या चित्रपटाला सात ऑस्कर नामांकने मिळाली आणि या चित्रपटातील नायिका एम्मा थॉम्पसन यांना सर्वोत्कृष्ट पटकथेबद्दल ऑस्कर पारितोषिक मिळाले. इ.स. १९९९ मध्ये आं ली यांनी जुन्या चिनी संस्कृतीचे दर्शन घडवणारा क्राउचिंग टायगर, हिडन ड्रॅगन दिग्दर्शित केला. उत्कृष्ट छायाचित्रण आणि थक्क करायला लावणारे विशेष दृक्परिणाम ही या चित्रपटाची वैशिष्ट्ये होती. हा चित्रपट जगभर गाजला आणि याला चार ऑस्कर पारितोषिके मिळाली.\nइ.स. २००५ मध्ये ब्रोबॅक माउंटन या चित्रपटाबद्दल आं ली यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाबद्दल पुन्हा ऑस्कर मिळाले. इ.स. २००७ मधला त्यांचा लस्ट, कॉशन हा चित्रपटही समीक्षकांची दाद मिळवतो आहे.\nनोंद: ही सूची सर्वसमावेशक नाही\nअ लिटल गेम (२००८)\nक्राउचिंग टायगर, हिडन ड्रॅगन\nक्राउचिंग टायगर, हिडन ड्रॅगन\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०२० रोजी ०२:४४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune-wari/alandi-palkhi-departure-towards-pune-128747", "date_download": "2020-08-07T21:47:37Z", "digest": "sha1:AMMRHB5HO5MTA47LUPCZ7ISZEQL7EQ5U", "length": 20008, "nlines": 286, "source_domain": "www.esakal.com", "title": "#saathchal आळंदी: पालखीचे पुण्यासाठी प्रस्थान; टाळमृदंगाचा निनाद | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर शनिवार, ऑगस्ट 8, 2020\n#saathchal आळंदी: पालखीचे पुण्यासाठी प्रस्थान; टाळमृदंगाचा निनाद\nशुक्रवार, 6 जुलै 2018\nघराण्यात परंपरेने चालत आलेली आपली वारी विठूराया चरणी समर्पित करण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्या��ून भाविकांच्या मेळा आला. वारकऱ्यांच्या खांद्यावरील भगव्या पताकांनी आळंदीतील रस्ते फूलून गेले.\nआळंदी : 'पंढरीच्या सुखा अंत पार नाही लेखा,\nशेषा सहस्त्र मुखा न वर्ण वेची,\nपंढरीच्या सुखा तोचि अधिकारी,\nजन्मोजन्मी वारी घडली तया'\nही भावना मनी ठेवून कपाळी बुक्का आणि खांद्यावरील भगव्या पताका उंचावत अवघ्या महाराष्ट्रातून निघालेले लाखो वैष्णव गेली चार दिवसांपासूनच आळंदीत दाखल झाले. इंद्रायणीचा दोन्ही तीर आणि अवघी अलंकापुरी टाळमृदंगाचा गजर आणि माउली नामाच्या अखंड जयघोषाने आज दुमदुमुन गेली.\nघराण्यात परंपरेने चालत आलेली आपली वारी विठूराया चरणी समर्पित करण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविकांच्या मेळा आला. वारकऱ्यांच्या खांद्यावरील भगव्या पताकांनी आळंदीतील रस्ते फूलून गेले. ठायीठायी टाळमृदंगाचा निनाद अन् ज्ञानोबा माउली तुकारामाच्या अखंड जयघोष कानी पडत होता.\nमाउलींच्या प्रस्थान सोहळ्यात हजेरी लावण्यासाठी राज्यभरातून अनेक छोट्यामोठ्या दिंड्या दाखल झाल्या. रथापुढे सत्ताविस दिंड्या, रथामागे दोनशे एक आणि तात्पुरते नंबर दिलेल्या सुमारे तीनशेहून अधिक\nदिंड्या वारीत सहभागी होण्यासाठी आळंदीत गेली चार दिवसांपासून आल्या. आज होणाऱ्या पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी दोन लाख भाविक आळंदीत दाखल झाले. गेली दोन दिवस पाउस पडल्याने वारकऱ्यांमध्ये उत्साह होता. आज सकाळपासून वातावरण ढगाळ होते. मात्र दहानंतर पुन्हा उन सावल्यांचा खेळ सुरू झाला. पावसाने थोडीसी उघडीप दिल्याने वारकऱ्यांमधे उत्साह होता. शहरात ठिकठिकाणी राहू्ट्यां आणि धर्मशाळांमधून वारकऱ्यांच्या टाळमृदंगाचा जयघोष अन् हरिनामाचा गजर, ज्ञानेश्वरी पारायण सुरू होती.\nआज पहाटे पासून दुथडी भरून वाहणाऱ्या इंद्रायणीत स्नानासाठी वारकऱ्यांनी गर्दी केली होती. पोलिसांकडून वारंवार इंद्रायणीचे पाणी जास्त असल्याने पाण्यात न उतरण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र तरिही एक वारकरी न जुमानता पाण्यात उतरला आणि वाहून गेला. सुमारे तीन ते साडे तीन तासांच्या अंतराने तो पुन्हा स्वतःहून बाहेर आला आणि सकाळी पोलिस चौकीत हजर झाला. यावेळी त्याने पोलिसांकडे कपडे आणि मोबाईलची मागणी केली. पोलिसांनी सदरच्या वारकऱ्यास त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिले. दरम्यान आवाहन करूनही अनेक वारकरी जीव धोक्यात घालून नदीपात्रात उतरत होते.\nपोलिसांकडून वारंवार इंद्रायणीचे पाणी जास्त असल्याने पाण्यात न उतरण्याचे आवाहन करण्यात येत होते. मात्र वैष्णवांच्या या अलोट गर्दीने संपूर्ण इंद्रायणी परिसर गजबजला होता. इंद्रायणी तिरावर विविध दिंड्या भजन, भारूड अन माउलींचा जयघोष अखंड होता. डोक्यावर मोर पिसारा असलेली टोपी घातलेल्या वासुदेवांची हाळी सुरू होती. भक्ती रसात तल्लिन झालेल्या महिला पुरूष वारकरी आनंदाने हातात हात घेत फुगड्या खेळत होते. वारकऱ्यांचे खेळ मोबाईल, कॅमेऱ्यात टिपण्यासठी हौसी लोकांची गर्दी दिसून येत होती. अनेकजण वारकऱ्यांबरोबर सेल्फी काढून घेत होते. मंदिर परिसर आणि प्रदक्षिणा रस्त्यावर तसेच देहूफाटा येथे दुकानांची गर्दी होती.\nदरम्यान आज पहाटेपासून माउलींच्या मंदिरात समाधी दर्शनासाठी गर्दी होती. दर्शनासाठीची रांग नदीपलिकडे गेली होती. दुपारी बारानंतर मात्र वारकऱ्यांना वेध लागले ते मुख्य प्रस्थानच्या कार्यक्रमाचे. माउलीच्या मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यांवर पोलिसांनी बॅरिगेटिंग करून फक्त दिंड्यांनाच सोडण्याचे नियोजन केले होते. माउलींच्या मंदिराकडे जाणाऱ्यांना प्रस्थान काळात इतरांना प्रवेश बंदी होती. दुपारच्या प्रस्थान सोहळ्यास हजेरी लावण्यासाठी वारकऱ्यांची पावले मंदिराच्या दिशेने सरकत होती. दोनच्या सुमारास मानाच्या दिंड्यांना भराव रस्त्यावरून एकेक करून दिंड्या मंदिरात प्रवेश देण्यात आला. यावेळी प्रदक्षिणा रस्त्यावरही वारकऱ्यांची गर्दी होती. त्यानंतर प्रस्थानचा मुख्य कार्यक्रम सुरू झाला.\nआपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.\n'ई सकाळ'चे अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nशेतीविषयीची अपडेट असलेले 'अॅग्रोवन' अॅप डाउनलोड करण्यासाठी ​क्लिक करा.\nराजकारणाची प्रत्येक घडामोड कळविणारे 'सरकारनामा' अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकोरोनाची दुसरी लाट येणार नाही याची खबरदारी घ्या; मुख्यमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना निर्देश\nमुंबई : महाराष्ट्रातील मृत्यू दर कोणत्याही परिस्थितीत कमी झालाच पाहिजे. कोणीही गाफील राहू नका. कोरोनाची दुसरी लाट आपल्याकडे येणार नाही, यासाठी रुग्ण...\n��ारीरिक शिक्षण आता दिशा अॅपवर, शिक्षण संचालक पाटील यांची माहिती\nनगर ः कोरोनासारख्या विचित्र परिस्थितीला जग सामोरे जात असताना रोगप्रतिकारकशक्ती माणसाला तारते आहे. ही रोगप्रतीकारकशक्ती योगा, प्राणायम, सूर्यनमस्कार,...\nपाठीवर थाप देऊन दादासाहेबांनी विधानसभेच कामकाज शिकवलं : बाळासाहेब थोरात\nनिलंगा (लातूर) : डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे निधन झाले. ही बातमी ऐकताच मला धक्का बसला. डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर (दादासाहेब) हे...\nभाजपने केलं ‘महावितरणचा काला चिठ्ठा’ पुस्तिकेचं प्रकाशन, आता राज्यपालांनाही भेटणार\nमुंबई : महावितरणने राज्य सरकारच्या मान्यतेने भरमसाठ रकमेची बिले पाठवून सामान्य माणसाच्या पैशावर डल्ला मारला आहे. महावितरणची आर्थिक गरज भागविण्यासाठी...\n चला प्राणहिता अभयारण्यात; इथे घुमतेय वाघाची डरकाळी\nअहेरी (गडचिरोली) : काही वर्षांपूर्वीच घोषित झालेल्या व महाराष्ट्र-तेलंगणा राज्याच्या सीमेवर असलेल्या प्राणहिता अभयारण्यात अनेक वर्षांनंतर वाघाची...\nशिरूरच्या शेतकऱ्यांना मिळणार एवढी नुकसान भरपाई\nन्हावरे (पुणे) : शिरूर तालुक्यात गेल्यावर्षी (सन २०१९) आॅक्टोबर महिन्यात अतिवृष्टीत नुकसान झालेल्या तालुक्यातील १५ हजार २८ शेतकऱ्यांना शासनाच्या...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/dispute-during-protest-against-shinde-statement-47874/", "date_download": "2020-08-07T20:57:26Z", "digest": "sha1:FHDKKIZQUCGG344HCLSL2Z25GHHD4MB4", "length": 17408, "nlines": 215, "source_domain": "www.loksatta.com", "title": "शिंदे यांच्या विरोधातील आंदोलनात वादावादी | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nशार्कच्या पिल्लांच्या मासेमारीत वाढ\nसागरी किनारा मार्गचा भराव सुरक्षित\nशिंदे यांच्या विरोधातील आंदोलनात वादावादी\nशिंदे यांच्या विरोधातील आंदोलनात वादावादी\nकेंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करण्यासाठी भाजपच्यावतीने गुरूवारी आयो��ित आंदोलनात शहराध्यक्ष व माजी नगरसेवक यांच्यातच वाद उफाळून आल्याने आंदोलन राहिले बाजूला आणि\nकेंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करण्यासाठी भाजपच्यावतीने गुरूवारी आयोजित आंदोलनात शहराध्यक्ष व माजी नगरसेवक यांच्यातच वाद उफाळून आल्याने आंदोलन राहिले बाजूला आणि हा वादच हातघाईवर आल्याची स्थिती निर्माण झाली. या वादास आगामी शहराध्यक्षपदाच्या निवडणुकीची किनार असून घडलेल्या प्रकारानंतर पदाधिकाऱ्यांनी सारवासारव करत उलट माध्यमांवरच तोंडसुख घेतले.\nसुशीलकुमार शिंदे यांनी भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. केंद्रीय गृहमंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, या मागणीसाठी भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यासह विविध हिंदू संघटनांचे पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले होते. याच आंदोलनात शरद सानप हेही उपस्थित झाले आणि शहराध्यक्षांशी वाद-विवादास सुरूवात झाली. आंदोलनस्थळी प्रा. सुहास फरांदे यांनी बोलविल्याचे सांगून सानप यांनी शहराध्यक्षांना खडे बोल सुनावले. महापालिका निवडणुकीत आपणास तिकीट दिले नसल्यावरून त्यांनी रोष प्रगट केला. त्यास शहराध्यक्षांनी चोख प्रत्यूत्तर दिले. यावेळी अर्वाच्च भाषेचा प्रयोग करताना कार्यकर्ते परस्परांच्या अंगावर धावून गेले. अचानक घडलेल्या या प्रकाराने आंदोलन स्थळाचे वातावरण पूर्णपणे बदलून गेले. या वादाची माहिती सर्वदूर पोहोचल्यानंतर मात्र पदाधिकाऱ्यांनी सावध भूमिका घेत असा वादच झाला नसल्याची भूमिका घेतली. ज्या पदाधिकाऱ्याने सानप यांना निमंत्रण दिले, तो देखील शहराध्यक्ष पदाच्या शर्यतीत आहे. पक्षातील जुन्या सहकाऱ्यांना जमवून शहराध्यक्षपदाचे समीकरण जुळविण्याच्या त्यांचा प्रयत्न असण्याची शक्यता आहे.\nया वादाचे वार्ताकन करणाऱ्या माध्यमांच्या प्रतिनिधींवरही भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी ताशेरे ओढले. पत्रकारांना भांडणे लावण्यात अधिक रस आहे, असेही त्यांच्याकडून सांगण्यात आले. आंदोलनातील या घडामोडींमुळे अस्वस्थ झालेल्या विद्यमान शहराध्यक्षांशी संबंधितांचा वाद झाल्याचे भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी नांव न टाकण्याच्या अटीवर सांगितले.\nया संदर्भात सावजी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी असा कोणताही वाद झाला नसल्याचे स्पष्ट केले. कुणा पदाधिकाऱ्याच्या निमंत्रणावरून सार्वजनिक ठिकाणी कोणी कोणालाही बोलावू शकतो, असेही ते म्हणाले. या वादास शहराध्यक्ष निवडणुकीचाही संदर्भ नसल्याचे त्यांनी नमूद केले. आंदोलनाचा विषय राष्ट्रीय स्वरूपाचा आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांनी केलेले विधान केवळ राजकीय राळ उडविण्यासाठी केले आहे. देशात महागाई, सीमेवरील घुसखोरी, दरोडे, बलात्कार अशा सर्वच समस्या सोडविण्यात काँग्रेसला अपयश आले आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nसमीर भुजबळ अटकेचा निषेध; रास्ता रोको, बसवर दगडफेक\nपोलीस यंत्रणेच्या निषेधार्थ ग्रामस्थांचे आंदोलन\nVideo : भाजपाच्या रॅलीत आंदोलकांनी ओढले महिला उपजिल्हाधिकारीचे केस\nमराठा मोर्चा : कामोठे परिसरात टायर जाळून ‘रास्ता रोको’चा प्रयत्न\nभाजपविरोधात शिवसेनेचा एल्गार, मुंबईच्या रस्त्यांवर निदर्शने\nसुशांतच्या मृत्यूपूर्वी काही दिवस आधी रियाने मुंबईत घेतले दोन आलिशान फ्लॅट्स\nश्रुती मोदी आहे तरी कोण सुशांतच्या मृत्यूप्रकरणी CBI ने तिच्या विरोधात दाखल केला गुन्हा\nसुशांत सिंहच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे देण्यास रिया चक्रवर्तीचा विरोध, म्हणाली...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल शंकुतला देवींनी मृत्यूआधी केलेली 'ती' भविष्यवाणी ठरली खरी\nसोनू सूदच्या मदतीचा ओघ कायम; रशियात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना केलं एअरलिफ्ट\nराज्यातील ग्रामीण भागांमधील करोना प्रादुर्भाव चिंताजनक\nकंपनी सेक्रेटरी प्रवेश परीक्षा ऑनलाइन\nदेशात २४ तासांत ६२,५३८ रुग्ण\nमुंबईतील ७७ टक्के रुग्ण करोनामुक्त\nमशिदीच्या पायाभरणीस जाणार नाही - आदित्यनाथ\nवकील तूर्त अत्यावश्यक सेवेत नाहीत\nऑनलाइन वर्गाना प्राध्यापकांचा विरोध\nतंत्रशिक्षण पदविका प्रवेशप्रक्रिया सोमवारपासून\nमुंबईतील मॉल्समध्ये ‘आरोग्य सेतू’ची ग्राहकांवर सक्ती\nयूपीएससी गुणवंताशी सोमवारी संवाद\n1 शैक्षणिक-परीक्षा शुल्क माफीबाबतच्या सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्याने विद्यार्थी संभ्रमात\n2 दाभोळमधून फक्त २० टक्के वीजनिर्मिती\n3 माळढोक, रानम्��शीच्या संवर्धनासाठी योजना\nअजित पवार मनसे नगरसेवकावर भडकले; म्हणाले, \"आमचे चार मंत्री करोना पॉझिटिव्ह आलेत\"X\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nपरदेश शिष्यवृत्तीसाठी इच्छुक विद्यार्थ्यांना धनंजय मुंडेंच्या निर्णयामुळे मोठा दिलासा\nखासगी रुग्णालयांकडून होणारी अवाजवी शुल्क आकारणी रोखणार भरारी पथके\n‘ग्रीन अर्थ ऑर्गनायझेशन’चे वृक्ष लागवडीच्‍या क्षेत्रातील कार्य अनुकरणीय – आ. सुधीर मुनगंटीवार\nप्रथम वर्ष प्रवेशापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा\nपंढरपूर शहरात संचारबंदीची कडक अंमलबजावणी\n“भाजपा महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला लागलेला कलंक”\nगणपतराव देशमुख यांना आबासाहेब वीर पुरस्कार जाहीर\n‘त्या’ वक्तव्याप्रकरणी इंदुरीकर महाराजांना न्यायालयाकडून तूर्तास दिलासा\nजिल्हा काँग्रेसमध्ये नेतृत्व बदलाच्या हालचाली", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://satsangdhara.net/devi/devi11-07.htm", "date_download": "2020-08-07T21:29:57Z", "digest": "sha1:QPH4ESVMMUW2OC2NXL3WZ5D4QQCV6QB6", "length": 22098, "nlines": 203, "source_domain": "satsangdhara.net", "title": " श्रीमद्‌देवीभागवत महापुराण - एकादशः स्कन्धः - सप्तमोऽध्यायः", "raw_content": "\nमनाचे श्लोक - विवरण\nएवं नारद षड्वक्त्रो गिरिशेन विबोधितः \nरुद्राक्षमहिमानं च ज्ञात्वासीत्स कृतार्थकः ॥ १ ॥\nइत्थं भूतानुभावोऽयं रुद्राक्षो वर्णितो मया \nसदाचारप्रसङ्‌गेन शृणु चान्यत्समाहितः ॥ २ ॥\nलक्षणं मन्त्रविन्यासं तथाहं वर्णयामि ते ॥ ३ ॥\nलक्षं तु दर्शनात्युण्यं कोटिस्तत्स्पर्शनाद्‍भवेत् \nतस्य कोटिगुणं पुण्यं लभते धारणान्नरः ॥ ४ ॥\nतज्जपाल्लभते पुण्यं नरो रुद्राक्षधारणात् ॥ ५ ॥\nधात्रीफलप्रमाणं यच्छ्रेष्ठमेतदुदाहृतम् ॥ ६ ॥\nबदरीफलमात्रं तु प्रोच्यते मध्यमं बुधैः \nअधमं चणमात्रं स्यात्प्रतिज्ञैषा मयोदिता ॥ ७ ॥\nब्राह्मणाः क्षत्रिया वैश्याः शूद्राश्चेति शिवाज्ञया \nवृक्षा जाताः पृथिव्यां तु तज्जातीयाः शुभाक्षकाः ॥ ८ ॥\nश्वेतास्तु ब्राह्मणा ज्ञेयाः क्षत्रिया रक्तवर्णकाः \nपीता वैश्यास्तु विज्ञेयाः कृष्णाः शूद्राः प्रकीर्तिताः ॥ ९ ॥\nब्राह्मणो बिभृयाच्छ्वेतान् रक्तान् राजा तु धारयेत् \nपीतान्वैश्यस्तु बिभृयात्कृष्णान् शूद्रस्तु धारयेत् ॥ १० ॥\nसमाः स्निग्धा दृढास्तद्वत्कण्टकैः संयुताः शुभाः \nकृमिदष्टाञ्छिन्नभिन्नान्कण्टकैरहि���ांस्तथा ॥ ११ ॥\nस्वयमेव कृतद्वारो रुद्राक्षः स्यादिहोत्तमः ॥ १२ ॥\nयत्तु पौरुषयत्‍नेन कृतं तन्मध्यमं भवेत् \nसमान्स्निग्धान्दृढान्वृत्तान्क्षौमसूत्रेण धारयेत् ॥ १३ ॥\nनिर्घर्षे हेमलेखाभा यत्र लेखा प्रदृश्यते ॥ १४ ॥\nतदक्षमुत्तमं विद्यात्स धार्यः शिवपूजकैः \nशिखायामेकरुद्राक्षं त्रिंशद्वै शिरसा वहेत् ॥ १५ ॥\nषट्‌त्रिंशच्च गले धार्या बाह्वोः षोडश षोडश \nमणिबन्धे द्वादशाक्षान्स्कन्धे पञ्चाशतं भवेत् ॥ १६ ॥\nद्विसरं त्रिसरं वापि बिभृयात्कण्ठदेशतः ॥ १७ ॥\nकुण्डले मुकुटे चैव कर्णिकाहारकेषु च \nकेयूरे कटके चैव कुक्षिवंशे तथैव च ॥ १८ ॥\nसुप्ते पीते सर्वकालं रुद्राक्षं धारयेन्नरः \nत्रिशतं त्वधमं पञ्चशतं मध्यममुच्यते ॥ १९ ॥\nसहस्रमुत्तमं प्रोक्तं चैवं भेदेन धारयेत् \nशिरसीशानमन्त्रेण कर्णे तत्पुरुषेण च ॥ २० ॥\nअघोरेण ललाटे तु तेनैव हृदयेऽपि च \nअघोरबीजमन्त्रेण करयोर्धारयेत्पुनः ॥ २१ ॥\nपञ्चब्रह्मभिरङ्‌गैश्चाप्येवं रुद्राक्षधारणम् ॥ २२ ॥\nएकवक्त्रस्तु रुद्राक्षः परतत्त्वप्रकाशकः ॥ २३ ॥\nद्विवक्त्रस्तु मुनिश्रेष्ठ अर्धनारीश्वरो भवेत् ॥ २४ ॥\nधारणादर्धनारीशः प्रीयते तस्य नित्यशः \nत्रिवक्त्रस्त्वनलः साक्षात्स्त्रीहत्यां दहति क्षणात् ॥ २५ ॥\nतद्धारणाच्च हुतभुक् तस्य तुष्यति नित्यशः ॥ २६ ॥\nतद्धारणान्महाश्रीमान्महदारोग्यमुत्तमम् ॥ २७ ॥\nमहती ज्ञानसम्पत्तिः शुद्धये धारयेन्नरः \nपञ्चमुखस्तु रुद्राक्षः पञ्चब्रह्मस्वरूपकः ॥ २८ ॥\nतस्य धारणमात्रेण सन्तुष्यति महेश्वरः \nषड्वक्त्रश्चैव रुद्राक्षः कार्तिकेयाधिदैवतः ॥ २९ ॥\nविनायकं चापि देवं प्रवदन्ति मनीषिणः \nसप्तवक्त्रस्तु रुद्राक्षः सप्तमात्राधिदैवतः ॥ ३० ॥\nतद्धारणान्महाश्रीः स्यान्महदारोग्यमुत्तमम् ॥ ३१ ॥\nमहती ज्ञानसम्पत्तिः शुचिर्वै धारयेन्नरः \nअष्टवक्त्रस्तु रुद्राक्षोऽप्यष्टमात्राधिदैवतः ॥ ३२ ॥\nतद्धारणादिमे प्रीता भवेयुः सत्यवादिनः ॥ ३३ ॥\nनववक्त्रस्तु रुद्राक्षो यमदेव उदाहृतः \nतद्धारणाद्यमभयं न भवत्येव सर्वथा ॥ ३४ ॥\nदशवक्त्रस्तु रुद्राक्षो दशाशादैवतः स्मृतः \nदशाशाप्रीतिजनको धारणे नात्र संशयः ॥ ३५ ॥\nतमिन्द्रदैवतं चाहुः सदा सौख्यविवर्धनम् ॥ ३६ ॥\nद्वादशादित्यदैवश्च बिभर्त्येव हि तत्परः ॥ ३७ ॥\nत्रयोदशमुखश्चाक्षः कामदः सिद्धिदः शु���ः \nतस्य धारणमात्रेण कामदेवः प्रसीदति ॥ ३८ ॥\nसर्वव्याधिहरश्चैव सर्वारोग्यप्रदायकः ॥ ३९ ॥\nमद्यं मांसं च लशुनं पलाण्डुं शिग्रुमेव च \nश्लेष्मातकं विड्वराहं भक्षणे वर्जयेत्ततः ॥ ४० ॥\nग्रहणे विषुवे चैव सङ्‌क्रमे त्वयने तथा \nदर्शे च पौर्णमासे च पुण्येषु दिवसेष्वपि \nरुद्राक्षधारणात्सद्यः सर्वपापैः प्रमुच्यते ॥ ४१ ॥\nश्री नारायण मुनी म्हणाले, ''हे नारदा, रुद्राक्षाचा महिमा ऐकल्यामुळे षडानन कृतार्थ झाला. आता त्याचे मंत्र व लक्षण सांगतो. रुद्राक्षाच्या दर्शनाने लक्षपट व स्पर्शाने कोटीपट पुण्य मिळते. रुद्राक्ष धारणाचे फल अधिक आहे. आवळ्याएवढे रुद्राक्ष श्रेष्ठ असतात. बोराएवढी मध्यम व हरभर्‍याएवढा अधम रुद्राक्ष होय. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे शंकराच्या आज्ञेमुळे पृथ्वीवर वृक्ष झाले आहेत. म्हणून ज्याच्या त्याच्या जातीचा रुद्राक्ष शुभ होय, ब्राह्मणाने शुभ्रवर्णी, क्षत्रियाने लाल, वैश्याने पिवळे व शूद्राने काळे रुद्राक्ष धारण करावेत. ते सर्व तेजस्वी व काट्यांनी युक्त असावेत. ज्याला आपोआप छिद्र झाले असेल तो भूलोकी उत्तम होय. ज्याला प्रयत्नाने छिद्र पाडावे लागते तो मध्यम होय. रुद्राक्ष सारखे घेऊन रेशमी दोर्‍यात ओवावे. रुद्राक्षावर अतिशय विलक्षण सोन्याच्या रेघेसारखी रेघ ज्या ठिकाणी दिसते तो रुद्राक्ष उत्तम जाणावा. शिवभक्तांनी तो धारण करावा. कुंडल, मुकूट, कणिका पुष्पांचा हार, कडे, बाहुबंध, यात नित्य हे रुद्राक्ष धारण करावेत. तीनशे रुद्राक्ष अधम, पाचशे मध्यम व हजार रुद्राक्ष धारण करणे हे उत्तम होय. \"ईशातः सर्वभूतानां \" या मंत्राने मस्तकावर; \"तत्पुरुषाय\" या मंत्राने कानात; \"अधोरेभ्यो\" अशा मंत्राने ललाटावर व वक्षस्थलावर रुद्राक्ष धारण करावेत. 'वामदेवायनमो' या मंत्राने पन्नास, रुद्राक्ष माला उदरावर धारण करावी. 'सद्योजाताय' या ब्रह्ममंत्राने व अंगमंत्रांनी रुद्राक्ष धारण करावेत. एकमुखी रुद्राक्ष परमतत्त्वाचा प्रकाशक आहे. त्यामुळे परमतत्त्वाचा साक्षात्कार होतो. द्विमुखी रुद्राक्ष अर्धनारीश्वर होय. त्या योगे अर्धनारीश्वर नित्य प्रसन्न होतो. त्रिमुखी रुद्राक्ष अग्नी पासून तो स्त्रीहत्येचे दहन करतो. चतुर्मुख रुद्राक्ष म्हणजे ब्रह्मदेव होय. पुरुष आरोग्य व धनसंपन्न होतो. तो महाज्ञानी होतो. पंचमुखी रुद्राक्ष पंचब्रह्मरूप होय. त्यामुळे महेश्वर संतुष्ट राहतो. सहामुखी रुद्राक्षाची अधिदेवता कार्तिकेय होय. काही विद्वान विनायक ही देवता मानतात. सातमुखी रुद्राक्षाची सप्तमात्रा ही देवता आहे. सूर्य व सप्तर्षी याही त्याच्या देवता आहेत. त्याच्या धारणामुळे ज्ञान व शुद्धता प्राप्त होते. अष्टमात्रा ही अष्टमुखी रुद्राची देवता आहे. शिवाय अष्टवसूही त्याची देवता आहे. त्यायोगे गंगा संतुष्ट होते. नऊमुखांचा रुद्राक्ष हा रामदेव आहे. तो यमापासूनची भीती नष्ट करतो. एकादश रुद्र ही अकरामुखी रुद्राक्षाची देवता आहे. शिवाय सुखदायी इंद्रही त्याची देवता आहेच. बारामुखी रुद्राक्ष विष्णुस्वरूप आहे. तेरामुखी रुद्राक्ष कामदेवरूप असून कामनापूर्ती करतो. रुद्राच्या नेत्रापासून चवदामुखी रुद्राक्ष उत्पन्न झाला आहे. तो सर्व व्याधींचा नाश करतो. मद्य, मांस, कांदे, लसूण, गौदणीची फले, ग्रामसूकर यांचे भक्षण करताना रुद्राक्ष वर्ज्य करावेत. ग्रहण, विषुव काल (तुळ व मेष संक्रांतीचा काल) संक्रांत, उदगादी अयन प्रारंभ, दर्श, पौर्णिमा, कोणताही पुण्य दिवस या वेळी रुद्राक्ष धारण केले असता प्राणी सर्व पापापासून मुक्त होतो.\nइति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां संहितायां एकादशस्कन्धे\nरुद्राक्षमाहात्म्यवर्णनं नाम सप्तमोऽध्यायः ॥ ७ ॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/aib-roast/articleshow/46221901.cms", "date_download": "2020-08-07T21:42:54Z", "digest": "sha1:HN5NRAMFFVT5FJLA55QZAN37TUZSXEIQ", "length": 12235, "nlines": 112, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "mumbai news News : एआयबी रोस्ट प्रकरणी कोर्टाच्या आदेशानंतर कारवाई - AIB Roast | Maharashtra Times\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nएआयबी रोस्ट प्रकरणी कोर्टाच्या आदेशानंतर कारवाई\nहाजीअली येथील नॅशनल स्पोर्टस् क्लबमध्ये बॉलिवुडमधील कलाकारांच्या उपस्थितीत पार पडलेल्या ‘एआयबी रोस्ट’ या वादग्रस्त शोमध्ये अश्लिल शेरेबाजी व अंगविक्षेप करणाऱ्या करण जोहर, रणवीर सिंह, अर्जुन कपूर यांच्यासह त्यांच्या कमरेखालील विनोदाला खळखळून दाद देणाऱ्या दीपिका पडुकोण, आलिया भट्ट यांच्यावरही एफआयआर दाखल करण्याचा आदेश गुरुवारी गिरगावच्या म���जिस्ट्रेट कोर्टाने ताडदेव पोलिसांना दिला.\nकरण, रणवीर दीपिकावर गुन्हा\nम. टा. प्रतिनिधी, मुंबई\nहाजीअली येथील नॅशनल स्पोर्टस् क्लबमध्ये बॉलिवुडमधील कलाकारांच्या उपस्थितीत पार पडलेल्या ‘एआयबी रोस्ट’ या वादग्रस्त शोमध्ये अश्लिल शेरेबाजी व अंगविक्षेप करणाऱ्या करण जोहर, रणवीर सिंह, अर्जुन कपूर यांच्यासह त्यांच्या कमरेखालील विनोदाला खळखळून दाद देणाऱ्या दीपिका पडुकोण, आलिया भट्ट यांच्यावरही एफआयआर दाखल करण्याचा आदेश गुरुवारी गिरगावच्या मॅजिस्ट्रेट कोर्टाने ताडदेव पोलिसांना दिला. त्यानंतर या सर्वांवर गुन्हा दाखल झाला.\n‘एआयबी रोस्ट’ या कार्यक्रमात कलाकारांनी अश्लिलतेचे प्रदर्शन केल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते संतोष दौंडकर यांनी केली होती. या सर्वांनी आयपीसीच्या कलम २९४ व ५०९ अंतर्गत अश्लिलतेचा गुन्हा केला आहे व इंटरनेटच्या माध्यमातून हा अश्लिलतेचा प्रसार केल्याने त्यांच्या विरोधात माहिती-तंत्रज्ञान कायद्याचाही भंग केल्याची दौंडकर यांची तक्रार होती. त्यांच्या वतीने अॅड. आभा सिंग यांनी बाजू मांडली. या आरोपींमध्ये नॅशनल स्पोर्टस् क्लब ऑफ इंडियाचे अध्यक्ष जयंतीलाल शहा, सेक्रेटरी जनरल रवींदर अग्रवाल यांच्यासह रोशन जोशी, तन्मय भट, गुरसिमरन खांबा, आदिती मित्तल, राजीव मसंद यांचाही समावेश आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\n‘चला हवा येऊ द्या’विरोधात संताप...\nAaditya Thackeray: 'पावसात बाहेर पडण्यासारखी मुंबई ठेवल...\nAaditya Thackeray: आदित्य ठाकरे धमकी देत आहेत का\nAaditya Thackeray आदित्य ठाकरे यांनी मौन सोडले; सुशांतच...\n‘दाभोळ’च्या विजेचे अखेर लोडशेडिंग महत्तवाचा लेख\nसुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी रिया चक्रवर्तीला अटक होणार\n'संयुक्त राष्ट्रा'च्या गाडीतील आक्षेपार्ह सेक्स व्हिडिओ व्हायरल\nहरयाणा: सेक्स रॅकेट उघडकीस\nमार्क्ससाठी सेक्स घोटाळा: विरोधकांची CBI चौकशीची मागणी\nऔरंगाबादमध्ये जीवाची बाजी लावून तरुणांनी वाचवले बुडणाऱ्या तरुणाचे प्राण\nराफेल विमाने भारतात दाखल, नौदलाकडून स्वागत\nदेश'अयोध्येत मशिदीसोबत रुग्णालय उभारण्यासाठी १ महिन्याचा पगार देणा��'\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\nजळगावजळगावचं टेन्शन वाढलं; करोनाबाधितांचा 'हा' आकडा धोक्याचा\nनागपूरअनैतिक संबंधात अडचण ठरणाऱ्या पतीची प्रियकराच्या मदतीने हत्या\nक्रिकेट न्यूजभारतात २०२१ साली टी-२० विश्वचषक; तीन वर्षांत होणार तीन वर्ल्डकप\nमुंबईदिवसभरात १० हजार ९०६ रुग्णांची करोनावर मात; ३०० दगावले\nअन्य खेळ'राम मंदिराच्या भूमी पुजनाची शिळा अनेकांच्या छातीवर ठेवलीए' मोदीविरोधकांना डिवचले\nमुंबईराज्यात महावीजबिल घोटाळा; सरकारवर भाजपचा 'हा' गंभीर आरोप\nदेशकेरळमध्ये भीषण विमान अपघात; दोन पायलटसह १४ जण ठार\nविज्ञान-तंत्रज्ञानइंडियन ब्रँड Shinco चे ३ जबरदस्त टीव्ही लाँच, जाणून घ्या किंमत-फीचर्स\nमोबाइलसर्वात जास्त विकला जाणारा अँड्रॉयड फोन झाला स्वस्त; नवी किंमत पाहा\nहेल्थनिरोगी आरोग्यासाठी वयानुसार किती वेळ झोपणे ठरेल योग्य\nकार-बाइककिआ सॉनेटपासून टाटा HBX पर्यंत, ऑगस्टमध्ये या ४ कार येताहेत\nआजचं भविष्यमकर : स्वतःच्या आनंदात रममाण व्हाल; वाचा, आजचे राशीभविष्य\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/hospital/20", "date_download": "2020-08-07T22:09:01Z", "digest": "sha1:CGEOKPL2AZ33IACYSPDCMH5RBQ2TMKEX", "length": 5918, "nlines": 84, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nटाटा रुग्णालय झाले परीक्षाकेंद्र\nकरोनाचा परिणाम; मुंबईतील गर्दी आटली...\nकेइएममध्ये अखेर करोनासाठी प्रयोगशाळा\nमुंबईत कस्तुरबामध्ये करोनाचे ९ रुग्ण\nनागपूर: मेयोतून करोना संशयित चार रुग्ण पळाले\nकरोना रुग्णामुळे हिंदुजात घबराट; ८० जण निरीक्षणाखाली\nभारतात करोनाचा दुसरा बळी; दिल्लीत महिलेचा मृत्यू\nभारतात करोनाचा दुसरा बळी; दिल्लीत महिलेचा मृत्यू\n पिंपरी-चिंचवडमध्ये आणखी ३ जणांना करोना\nकरोना: 'ते' सहा प्रवासी कस्तुरबामध्ये दाखल\nपुण्यात करोनाचे दोन रुग्ण आढळले, नायडू रूग्णालयात उपचार ���ुरू\nधोक्याची घंटा: पुरुषांमध्ये वाढतोय स्तनांचा कॅन्सर\nलेडी तस्करला बेड्या; प्रायव्हेट पार्टमध्ये लपवले कोकेन\nनायडू रुग्णालयात आणखी १० संशयित रुग्ण\nनायडू रुग्णालयात आणखी १० संशयित रुग्ण\nमुंबई: 'जेजे'मध्ये लवकरच कॅन्सर उपचार\nकरोना: मुंबईत एक रुपयाच्या मास्कची २५ रुपयांत विक्री\nजयपूरमध्येही आढळला करोनाचा संशयित रुग्ण\n‘पोर्ट ट्रस्ट’कडून सुपरस्पेशालिटी भेट\nमहिलेनं दिला सहा बालकांना जन्म\nपाण्यातून विषबाधा, दहावीच्या विद्यार्थिनीचा मृत्यू\nलासलगाव जळीतकांडातील जखमी महिलेची मृत्युशी झुंज अपयशी\nशस्त्रक्रियेसाठी पोलिसाकडे पैशांची मागणी\nडॉ. तडवी आत्महत्या प्रकरण: तिन्ही आरोपी महिला डॉक्टरांना 'शिक्षणबंदी'\n‘त्या’ तीन डॉक्टरांचे शैक्षणिक भवितव्य आज\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%98%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%B3", "date_download": "2020-08-07T21:27:12Z", "digest": "sha1:QDB2Z2AWKAPEMTABEXL4ODXKGV4F6AXA", "length": 12219, "nlines": 143, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "मेघगर्जनेचे वादळ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nमेघगर्जनेचे वादळ, ज्याला विद्युत वादळ किंवा विजेचे वादळ देखील म्हटले जाते. हे एक वादळ आहे ज्याचे विजेचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट असतो.[१] Relatively weak thunderstorms are sometimes called thundershowers. \"NWS JetStream\". National Weather Service. 26 January 2019 रोजी पाहिले. जर का हे वादळ तुलनेने कमकुवत असेल तर त्याला वादळी वाऱ्याचा पाऊस म्हणतात. मेघगर्जनेचे वादळ एका कम्युलोनिंबस म्हणून ओळखल्या जाणार्‍या ढगांच्या प्रकारातून उद्भवते. हे सहसा जोरदार वारा यांच्यासमवेत असते आणि बर्‍याचदा मुसळधार पाऊस आणि काहीवेळा यात बर्फ किंवा गारांचा वर्षाव होतो. तसेच काही मेघगर्जनेच्या वादळामुळे थोड्याच प्रमाणात पाऊस पडतो; मुसळधार पाऊस पडत नाही. जोरदार किंवा कडक वादळामुळे काही प्रमाणात धोकादायक हवामानातील घटनांचा समावेश होतो, ज्यात मोठ्या गारा, जोरदार वारा आणि तुफान यांचा समावेश आहे. सुपरस्टॅल्स म्हणून ओळखल्या जाणार्‍या काही अतिशय तीव्र वादळे चक्रीवादळांप्रमाणे फिरतात. बहुतेक वादळे उष्ण कटिबंधीय क���षेत्राच्या थरातून फिरत असतात.\nहवेल्सी, जर्मनी मधील मेघगर्जनेचे वादळ\nप्रामुख्याने उष्णकटिबंधीय प्रदेशात आढळते आणि समशीतोष्ण प्रदेशात देखील आढळते.\nसामान्यतः वसंत ऋतु आणि उन्हाळ्यात\nवादळावर अवलंबून असते, पाऊस, गारपीट आणि / किंवा जास्त वारा यांचा समावेश असू शकतो. पूर किंवा आग कारणीभूत ठरू शकते.\nहे वादळ उबदार, आर्द्र हवेच्या वेगवान ऊर्ध्वगामी हालचालीमुळे तयार होते. उबदार, ओलसर वायु वरच्या दिशेने सरकत असताना, ती थंड होते, घनरूप होते आणि कम्युलोनिंबस ढग तयार करते जे 20 किलोमीटर (12 मील) च्या उंचीवर पोहोचू शकतात. जसजशी वर जाणारी हवा वाढते तशीतशी त्याच्या दवबिंदूचे तापमान कमी होते आणि तसतसे पाण्याच्या वाफेचे रुपांतर पाण्याच्या थेंबात आणि नंतर बर्फात होते. मेघगर्जनेच्या कक्षेत स्थानिक पातळीवर दबाव कमी होतो. या ढगात तयार झालेले थेंब पृथ्वीच्या दिशेने पडायला लागतात. थेंब पडताना ते इतर थेंबावर आदळतात आणि मोठे होत जातात. पडणारे थेंब त्यांच्या बरोबर थंड हवा सुद्धा खाली ओढायला लागतात आणि यामुळे एक थंड हवेचा प्रवाह पृथ्वीच्या पृष्ठभागावर तयार होतो. हाच प्रवाह वादळी वाऱ्यात रुपांतरित होतो आणि मेघगर्जनेचे सह पाऊस सुरु होतो.\nहे वादळ कोणत्याही भौगोलिक स्थानात तयार होऊ आणि विकसित होऊ शकते परंतु बहुतेक वेळा मध्य-अक्षांशामध्ये, जेथे उष्णकटिबंधीय अक्षांशांमधून उबदार, आर्द्र वायु ध्रुवीय अक्षांशांमधून थंड हवेबरोबर आदळते तेथेच हे सामान्यतः तयार होते.[२] मेघगर्जनेचे वादळ हे हवामानातील बर्‍याच गंभीर घटनेच्या विकासासाठी जबाबदार आहे. वादळ आणि त्यांच्यासमवेत होणा-या घटनांमुळे मोठ्या प्रमाणात धोका निर्माण होतो. या वादळामुळे होणारे नुकसान मुख्यत: जोरदार वारा, मोठ्या गारा आणि अतिवृष्टीमुळे होणारे पूर यांमुळे होते. कधीकधी जोरदार मेघगर्जनेसह टॉर्नेडो आणि वॉटरस्पाउट्स तयार होतात.\nया वादळाचे चार प्रकार आहेत: एकल सेल, मल्टी सेल क्लस्टर, मल्टी सेल लाइन आणि सुपरसेल्स. सुपरसेल वादळ सर्वात मजबूत आणि तीव्र असते. उष्णकटिबंधीय आणि उपोष्णकटिबंधीय भागात अनुकूल अनुलंब पवन प्रवाहाने तयार केलेली मेसोस्केल कन्व्हेक्टिव्ह सिस्टम चक्रीवादळाच्या विकासास जबाबदार असू शकते. कोरडे वादळ, पाऊस न पडता, त्यांच्याबरोबर येणाऱ्या ढग-ते-भूगर्भातील विजेमुळे उ���्णतेमुळे वाइल्ड फायर्सचा प्रादुर्भाव होऊ शकतो. मेघगर्जनेचा अभ्यास करण्यासाठी अनेक मार्गांचा उपयोग केला जातोः वेदर रडार, वेदर स्टेशन आणि व्हिडिओ फोटोग्राफी. १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात गडगडाटी वादळाविषयी आणि त्यांच्या विकासासंदर्भात भूतकाळातील सभ्यतांमध्ये अनेक गैरसमज होते. मेघगर्जनेची वादळे पृथ्वीच्या पलिकडे बृहस्पति, शनि, नेपच्यून आणि बहुधा शुक्र या ग्रहांवरही देखील होतात.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २० जुलै २०२० रोजी २१:४९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmanthan.com/2020/08/blog-post_32.html", "date_download": "2020-08-07T21:36:08Z", "digest": "sha1:XCOAFRZPCCF23GZVADJ7PPCRI2SJLH6Z", "length": 9606, "nlines": 55, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "अकोले तालुक्यात ठिकठिकाणी दूध आंदोलन! - Lokmanthan.com", "raw_content": "\nHome / Unlabelled / अकोले तालुक्यात ठिकठिकाणी दूध आंदोलन\nअकोले तालुक्यात ठिकठिकाणी दूध आंदोलन\nअकोले तालुक्यात ठिकठिकाणी दूध आंदोलन\nदूध भाव वाढीसाठी अकोले तालुक्यात आज ठीक ठिकाणी दूध दरवाढ आंदोलन करण्यात आले शेतकरी नेते डॉ अजित नवले यांच्या नेतृत्वाखाली टाकळी येथे दूध दरवाढी साठी आंदोलन करण्यात आले आंदोलनाची दखल घेतली नाहीतर राज्यकर्त्यांच्या दारात आंदोलन करू असा इशारा यावेळी डॉ अजित नवले यांनी दिला.\nअकोले तालुक्यात माजी आमदार वैभवराव पिचड यांनीही भाजपचे वतीने राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाच्या विरोधात आंदोलन करत प्रशासनाला निवेदन दिले\nशेतकरी नेते कॉ. डॉ. अजित नवले, युवा स्वाभिमान संघटनेचे संस्थापक महेश नवले, भाकपचे ज्येष्ठ नेते कॉ. कारभारी उगले, कॉ शांताराम वाळुंज, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष शरद देशमुख, ज्येष्ठ नेते अशोकराव आरोटे, अगस्ती कारखान्याचे संचालक गुलाबराव शेवाळे, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख रामहारी तिकांडे, संभाजी ब्रिगेडचे डॉ. संदीप कडलग, सोमनाथ नवले, दूध उत्पादक संघर्ष समितीचे सुरेश नवले, रो���िदास धुमाळ, सचिन शेटे, स्वप्निल नवले, सुनील पुंडे आदी कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते .\nदूध उत्पादक शेतकरी सरकारच्या विरोधी घोषणा देत काळ्या फिती लावून आंदोलन करत दूध रस्त्यावर ओतून आंदोलन केले.\nग्राहक पंचायतीचे मच्छीन्द्र मंडलिक व त्यांच्या सहकाऱ्यांनी माळीझाप गुरवझाप येथे तर उंचखडक येथे ही आंदोलन करण्यात आले\nकोतुळ येथे चौकात दगडाला दुग्धअभिषेक घालत शेतकऱ्यांनी आज सकाळी आंदोलन केले शेतकऱ्यांच्या गायीच्या दुधाला प्रतिलिटर किमान30 ते 40 रुपये भाव मिळावा या मागणी सह दुधाला दहा रुपये अनुदान मिळावे दूध भुकटी आयातीचे धोरण रद्द करावे या मागणी साठी कोतुळ येथे महाराष्ट्र राज्य किसान सभा व दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती मुळा खोरे चे वतीने दूध एल्गार आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते भारतीय किसान सभेचे कॉ सदाशिव साबळे यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले\nशेतकऱ्यांनी दुधाच्या भरलेल्या किटल्या दगडावर ओतून सरकारी धोरणाचा निषेध केला व दुध दरवाढी ची मागणी केली करोन काळात दूध भाव पडल्याने शेतकऱयांना जगणे मुश्किल झाले आहे जनावरे सांभाळणे त्यांचा चारा पाणी ,खाद्य यांचा खर्च करणे अवघड झाले आहे असे सदाशिव साबळे यांनी यावेळी सांगितले ,रवींद्र आरोटे , राजेंद्र पाटील देशमुख,नामदेव साबळे, भाऊसाहेब देशमुख,भानुदास देशमुख,दत्तात्रय गीते प्रकासब देशमुख,गणेश जाधव,सुरेश देशमुख ,बाळासाहेब देशमुख,गौतम रोकडे ,देवराम डोके,सोमनाथ पवार, आदी उपस्थित होते\n१५ते २० रुपये प्रतिलिटर मिळणारा बाजारभावात खर्च देखील फिटत नसल्याने दूध व्यवसाय तोट्यात चालला आहे असे दूध उत्पादकांनी यावेळी सांगितले\nअकोले तालुक्यात ठिकठिकाणी दूध आंदोलन\nमाजी मंत्री प्रा. राम शिंदे यांच्यासह ३८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल \nमाजी मंत्री प्रा. राम शिंदे यांच्यासह ३८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल कर्जत / प्रतिनिधी कर्जत तालुक्यातील माहिजळगाव येथे दूध आं...\nतालुक्यात आज 25 व्यक्ती कोरोना बाधित, पारनेर शहरातील किराणा दुकानदार कोरोना बाधित \nपारनेर भाजी मंडईतील किराणा दुकानदाराच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची आज रात्री रॅपिड चाचणी तालुक्यात आज 25 व्यक्ती कोरोना बाधित, पारनेर ...\nसुरेगाव परिसरात बकरी ईद घरीच साजरी होणार -डॉ. सय्यद \nसुरेगाव परिसरात बकरी ईद घरीच साजरी होणार -डॉ. सय्यद कान्हेगाव/प्रतिनिधी : मुस्लिम धर्माचा पवित्र बकरी ईद सण कोरोनाच्या सावटाखाली असल्याने ...\nगांजीभोयरे येथे दोन गटात तुंबळ हाणामारी, १६ जणांन विरोधात गुन्हा दाखल \nपारनेर तालुक्यातील गांजीभोयरे येथे दोन गटात रस्त्याच्या कारणावरून तुंबळ हाणामारी पारनेर प्रतिनिधी - पारनेर तालुक्यातील ...\nतालुक्यात २४ पॉझिटिव्ह, तर येळपणे येथील एका रुग्णाचा मृत्यू. \nतालुक्यात २४ पॉझिटिव्ह, तर येळपणे येथील एका रुग्णाचा मृत्यू. येळपणे/ प्रतिनिधी :- श्रीगोंदा तालुक्यात आज दिवसभरात एकूण...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.pudhari.news/news/Marathwada/Six-army-man-returned-from-the-training-of-Mudkhed-after-the-return-of-martyrdom/", "date_download": "2020-08-07T21:00:10Z", "digest": "sha1:V7MY7KNA2UTEP2XSEITKGV2H56YGH2RO", "length": 3979, "nlines": 28, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मुदखेडचे प्रशिक्षण आटोपून परतलेल्या सहा जणांना हौतात्म्य | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › मुदखेडचे प्रशिक्षण आटोपून परतलेल्या सहा जणांना हौतात्म्य\nमुदखेडचे प्रशिक्षण आटोपून परतलेल्या सहा जणांना हौतात्म्य\nकाश्मीरमध्ये गुरुवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांपैकी सहा जणांनी मुदखेड येथे केंद्रीय राखीव दल पोलिस केंद्रात आठ आठवड्यांचे प्रशिक्षण नुकतेच पूर्ण केले होते. या जवानांच्या आठवणींनी केंद्राचा परिसर शुक्रवारी हळहळला.शंकरराव चव्हाण गृहमंत्री असताना त्यांनी मुदखेड येथे सीआरपीएफचे प्रशिक्षण केंद्र 1994 मध्ये आणले होते.\nया केंद्रात केंद्रीय दलात सेवा बजावित असणार्‍या कर्मचार्‍यांना ठराविक मुदतीचे प्रशिक्षण दिले जाते. पुलवामा हल्ल्यातील शहिदांची नावे कळाल्यानंतर स्थानिक अधिकार्‍यांनी नावांची तपासणी केली. तेव्हा सहा जण मुदखेड येथून काही दिवसांपूर्वी प्रशिक्षण घेऊन रवाना झाले होते, असे स्पष्ट झाले. केंद्राचे पोलिस महानिरीक्षक राकेश कुमार यादव यांनी ही माहिती दिली. जी. सुब्रमण्यम (82 बटालियन) गुरू एच (82 बटालियन), हेमराज मीणा (61 बटालियन), प्रसन्न साहू (61 बटालियन), रतन कुमार ठाकूर (गु्रप सेंटर, काठगोदाम), व अश्‍विन काओची (35 बटालियन) ही त्यांची नावे आहेत. मुदखेड येथील केंद्रात शुक्रवारी शोकसभा घेण्यात आली.\nकोल्हापूर जिल्ह्यात उच्चांकी 793 रुग्ण वाढले\nअलमट्टी धरणाचे सर्व दरवाजे उघडले\n‘अलमट्टी’चा विसर्ग वाढला; कोल्हापूरचा पूर स्थिरावला\nकोल्हापुरात पूर पातळी स्थिर\nताजिकिस्तानच्या पामिर पठारावर ड्रॅगनचा दावा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%B8", "date_download": "2020-08-07T22:26:53Z", "digest": "sha1:VXLQQXS3FYVDIT6UK6JZJWT4YKZX7PW2", "length": 4190, "nlines": 39, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "संडास - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nविष्ठा आणि मूत्र विसर्जनासाठी बांधलेले भांडे\nपाश्चात्य धाटणीचा खुर्चीसदृश डिझाइनाचा संडास, फ्रान्स\nसंडास, अर्थात शौचालय, (इंग्लिश: toilet, टॉयलेट ;) ही माणसांच्या विष्ठा व मूत्र यांच्या विसर्जनासाठी बांधलेली सुविधा असते. सहसा संडास वा शौचालय या संज्ञा या सुविधेसाठी बांधलेल्या खोलीला उद्देशून वापरल्या जातात. विष्ठा व मूत्राच्या विसर्जनासाठी वापरल्या जाणाऱ्या भांड्याला संडासाचे भांडे असे म्हटले जात असले, तरीही काही वेळा त्यास ढोबळ अर्थाने संडास असेही उल्लेखले जाते.\nउकिडव्या बैठकीच्या डिझाइनाचा संडास, हाँगकाँग\nहे सुद्धा पहासंपादन करा\nटोयलेट: अ लव्ह स्टोरी\nवर्ल्ड टॉयलेट.ऑर्ग - शौचालये व स्वच्छतागृहांच्या सुधारणेसाठी पुढाकार घेणारी जागतिक संघटना (इंग्लिश मजकूर)\nहाऊ स्टफ वर्क्स - आधुनिक संडासाचे कार्य कसे चालते, ते विवरणारा लेख (इंग्लिश मजकूर)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ३ एप्रिल २०२० रोजी १२:१३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AD%E0%A5%AF_%E0%A4%AB%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BE_%E0%A4%B5%E0%A4%A8_%E0%A4%B9%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AE", "date_download": "2020-08-07T21:55:52Z", "digest": "sha1:BREJRS2NGXBGAJUVXKZ2LTATCL4OOEZP", "length": 2645, "nlines": 29, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "१९७९ फॉर्म्युला वन हंगाम - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n१९७९ फॉर्म्युला वन हंगाम\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्त���र विनंत्या पाहा.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २२ मार्च २०१४ रोजी २३:३६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/marathi-news-increase-fuel-prices-continues-india-petrol-prices-crosses-mark-ninety-rupees-mumbai", "date_download": "2020-08-07T20:53:15Z", "digest": "sha1:E2TIJ4YWK4WZXEXP65GYJFIRG6RQ3LBN", "length": 8800, "nlines": 136, "source_domain": "www.saamtv.com", "title": "देशभरात पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका कायम; मुंबईत पेट्रोल नव्वद रुपयांच्यावर | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nदेशभरात पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका कायम; मुंबईत पेट्रोल नव्वद रुपयांच्यावर\nदेशभरात पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका कायम; मुंबईत पेट्रोल नव्वद रुपयांच्यावर\nदेशभरात पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका कायम; मुंबईत पेट्रोल नव्वद रुपयांच्यावर\nदेशभरात पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका कायम; मुंबईत पेट्रोल नव्वद रुपयांच्यावर\nसोमवार, 24 सप्टेंबर 2018\nदेशभरात पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका कायम; मुंबईत पेट्रोल नव्वद रुपयांच्यावर\nVideo of देशभरात पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका कायम; मुंबईत पेट्रोल नव्वद रुपयांच्यावर\nदेशभरात पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका कायम आहे. आज पेट्रोल 11 पैसे तर डिझेल 5 पैशांनी महागलंय. या दरवाढीमुळे पेट्रोलने मुंबईत नव्वदी पार केली असून प्रतिलिटर पेट्रोलकरता मुंबईत 90 रुपये 08 पैसे मोजावे लागत आहेत. तर डिझेलचा दर 78.58 रुपये प्रति लिटर झाला आहे.\nगेल्या महिन्याभरात पेट्रोल तब्बल प्रतिलिटर 5 रुपयांपेक्षा अधिकने भडकले आहे. रविवारी पेट्रोलच्या किमतीत 17 पैशांची वाढ करण्यात आली होती, तर डिझेलच्या दरात 11 पैशांची वाढ झाली होती.\nदेशभरात पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका कायम आहे. आज पेट्रोल 11 पैसे तर डिझेल 5 पैशांनी मह��गलंय. या दरवाढीमुळे पेट्रोलने मुंबईत नव्वदी पार केली असून प्रतिलिटर पेट्रोलकरता मुंबईत 90 रुपये 08 पैसे मोजावे लागत आहेत. तर डिझेलचा दर 78.58 रुपये प्रति लिटर झाला आहे.\nगेल्या महिन्याभरात पेट्रोल तब्बल प्रतिलिटर 5 रुपयांपेक्षा अधिकने भडकले आहे. रविवारी पेट्रोलच्या किमतीत 17 पैशांची वाढ करण्यात आली होती, तर डिझेलच्या दरात 11 पैशांची वाढ झाली होती.\nदरम्यान इंधन दरवाढीचा फटका सर्वसामान्य जनतेला चांगलाच भोगावा लागतोय. इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांचं बजेट कोलमडलं आहे.\nपेट्रोल डिझेलसह आता भाजीपालाही महाग होणार\nडिझेल दरवाढीमुळे गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि परिसरातील किरकोळ बाजारात...\nवाचा | काय आहे पेट्रोल-डिझेलचा भाव\nराजधानी दिल्लीत सोमवारी पेट्रोलच्या दरात पाच पैसे वाढ झाली असून पेट्रोलचा दर...\nनक्की वाचा | अभिनेता अक्षय कुमारला काय म्हणाले जितेंद्र आव्हाड\nआव्हाड यांनी आजच्या ट्विटमधून अक्षयकुमारला लक्ष्य केलं आहे. २०११ साली...\nनक्की वाचा| इतिहासात पहिल्यांदाच पेट्रोलपेक्षा डिझेल महाग\nमुंबई : आज डिझेल सरासरी ४५ ते ५० पैशांनी महागले आहे. तर पेट्रोलच्या भावात मात्र...\nवाचा | पेट्रोल-डिझेलचा आजचा भाव\nमुंबई : टाळेबंदीने सरकारचा जीएसटी आणि इतर कर महसूल आटल्याने आता इंधन...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/pune-news/10-lakhs-of-truseman-company/articleshow/66774236.cms", "date_download": "2020-08-07T22:09:15Z", "digest": "sha1:IFA5XLYQTFLGJKUCQWG3NSC2MFYVJ5TO", "length": 12128, "nlines": 112, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nटुरिझम कंपनीला दहा लाखांचा गंडा\nम. टा. प्रतिनिधी, पुणे\nकर्वेनगर येथील एका कॉलेजच्या १८० विद्यार्थ्यांना सहलीला जाण्यासाठी विमानाचे तिकीट आरक्षित करण्याकरता दिलेले दहा लाख रुपये घेऊन तीन व्यक्ती पसार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.\nया प्रकरणी संदीप सेठीया (वय ४५, रा. सुजय गार्डन, मुकुंदनगर) यांनी स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानु���ार तिघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या टुरिझम कंपनीचे सारसबागेजवळ कार्यालय आहे. कर्वेनगर येथील एका कॉलेज प्रशासनाने त्यांच्या एकुण १८० विद्यार्थ्यांसाठी हिमाचल प्रदेशातील धर्मशाळा येथे सहलीचे आयोजन केले होते. त्यासाठी त्यांनी फिर्यादी यांच्याशी संपर्क साधून सहलीसाठी पुणे-चंदीगढ आणि चंदीगढ -पुणे अशी विमानाची तिकीटे बुक करून देण्याची मागणी केली. कॉलेज प्रशासन आणि फिर्यादी यांच्यात झालेल्या व्यवहारानुसार प्रति विद्यार्थी १० हजार ९०० रुपये तिकीटदर ठरला होता. या विमानांची तिकिटे बुक करण्यासाठी फिर्यादीने दिल्ली येथील एका कंपनीशी संपर्क साधला. त्यावेळी तेथील तीन जणांशी त्यांनी बोलणे केले. त्यांनी फिर्यादीस १८० विद्यार्थ्यांसाठी एकूण १७ लाख १o हजार रुपयांत तिकिटे देण्याची ऑफर देऊ केली. त्याबदल्यात एकूण रकमेच्या ६० टक्के रक्कम आगाऊ देण्यास सांगितले. त्यानुसार फिर्यादीने संबंधित व्यक्तींना वेळोवेळी १० लाख २६ हजार रुपये पाठविले. मात्र, दिल्लीतील तिघांनी विद्यार्थ्यांचे विमानाचे तिकीट बुक केले नाही. सातत्याने मागणी करूनही तिकीट उपलब्ध न झाल्याने, आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादी यांच्या निदर्शनास आले. स्वारगेट पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\nprakash ambedkar : अयोध्या हे बौद्धांचे सांस्कृतिक शहर;...\npune : लिफ्ट देऊन महिलेवर बलात्कार, मुंढवामध्ये गुन्हा ...\nसोशल डिस्टनसिंग पाळ, आमच्या ४ मंत्र्यांना लागण; मनसे नग...\nपृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप महत्तवाचा लेख\nसुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी रिया चक्रवर्तीला अटक होणार\n'संयुक्त राष्ट्रा'च्या गाडीतील आक्षेपार्ह सेक्स व्हिडिओ व्हायरल\nहरयाणा: सेक्स रॅकेट उघडकीस\nमार्क्ससाठी सेक्स घोटाळा: विरोधकांची CBI चौकशीची मागणी\nऔरंगाबादमध्ये जीवाची बाजी लावून तरुणांनी वाचवले बुडणाऱ्या तरुणाचे प्राण\nराफेल विमाने भारतात दाखल, नौदलाकडून स्वागत\nमुंबईएअर इंडिया विमान अपघातात महाराष्ट्रातील वैमानिकाचा मृत्यू\nअखे�� हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\nमुंबईराज्यात महावीजबिल घोटाळा; सरकारवर भाजपचा 'हा' गंभीर आरोप\nदेशकेरळमध्ये भीषण विमान अपघात; दोन पायलटसह १४ जण ठार\nदेशकुठल्याही स्थितीसाठी सज्ज राहा, लष्कर प्रमुखांचे आदेश\nदेशचीनमधून बाहेर पडणाऱ्या विदेशी कंपन्यांना गुजरातचे रेड कार्पेट\nनागपूरअनैतिक संबंधात अडचण ठरणाऱ्या पतीची प्रियकराच्या मदतीने हत्या\n कोकणात गणपती स्पेशल ट्रेन, २ दिवसांत घोषणा\nकोल्हापूरकोल्हापूरला पुराचा धोका कायम; पंचगंगेची पाणी पातळी ४५ फुटांवर\nकार-बाइककिआ सॉनेटपासून टाटा HBX पर्यंत, ऑगस्टमध्ये या ४ कार येताहेत\nविज्ञान-तंत्रज्ञानइंडियन ब्रँड Shinco चे ३ जबरदस्त टीव्ही लाँच, जाणून घ्या किंमत-फीचर्स\nहेल्थनिरोगी आरोग्यासाठी वयानुसार किती वेळ झोपणे ठरेल योग्य\nकरिअर न्यूजसीबीएसई फेरपरीक्षा होणार की नाही\nमोबाइलसर्वात जास्त विकला जाणारा अँड्रॉयड फोन झाला स्वस्त; नवी किंमत पाहा\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/845735", "date_download": "2020-08-07T22:28:32Z", "digest": "sha1:AKPCKHRQJK2HVA6AGOLD352XSBHTQH5K", "length": 2573, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"बॉस्निया आणि हर्झगोव्हिना\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"बॉस्निया आणि हर्झगोव्हिना\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nबॉस्निया आणि हर्झगोव्हिना (संपादन)\n०३:४०, ८ नोव्हेंबर २०११ ची आवृत्ती\n३२ बाइट्स वगळले , ८ वर्षांपूर्वी\nr2.7.2) (सांगकाम्याने काढले: ks:बास्निया\n१२:५१, १८ सप्टेंबर २०११ ची आवृत्ती (संपादन)\nLuckas-bot (चर्चा | योगदान)\nछो (r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: su:Bosnia jeung Hérzégovina बदलले: hi:बॉस्निया और हर्ज़ेगोविना)\n०३:४०, ८ नोव्हेंबर २०११ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nXqbot (चर्चा | योगदान)\nछो (r2.7.2) (सांगकाम्याने काढले: ks:बास्निया)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lekhaa-news/guinness-world-records-winner-chef-devwrat-jategaonkar-talk-about-food-trends-in-2019-1813304/", "date_download": "2020-08-07T22:03:38Z", "digest": "sha1:F7D3RIJLX2NKY564DHFIP4ELWGX6R53S", "length": 23623, "nlines": 211, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Guinness World Records winner chef devwrat jategaonkar talk about Food trends in 2019 | खाऊच्या नव्या तऱ्हा | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nशार्कच्या पिल्लांच्या मासेमारीत वाढ\nसागरी किनारा मार्गचा भराव सुरक्षित\nसर्वात पहिला फूड ट्रेंड हा नैसर्गिक उत्पादनांकडे वाढलेला ओढा हेच म्हणता येईल\n२०१८ हे वर्ष एकदम ‘कडक’ गेलं. अनेक नवनवीन प्रयोग पदार्थावर करण्यात आले. नवनवीन फूड ट्रेंड्स खवय्यांच्या ताटात आले. नवनवीन फ्युजन डिशचा जन्म झाला. एकंदरीत हे वर्ष टेस्टी होतं. २०१९ या वर्षांतही अनेक फूड ट्रेंड्स खुणावत आहेत. ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड’ विक्रमवीर शेफ देवव्रत जातेगावकर यांच्याशी बोलून येणाऱ्या वर्षांतील खाऊच्या तऱ्हा कशा असतील याचा वेध खास व्हिवाच्या वाचकांसाठी..\n२०१९ या वर्षांत खाण्याच्या बाबतीत महत्त्वाची गोष्ट अनुभवायला मिळणार आहे ती म्हणजे पुन्हा निसर्गाकडे जाणे. भाजी विकत घेण्यापासून ते जेवणाच्या ताटापर्यंत अनेक नवनवीन व भन्नाट फूड ट्रेंड्स खुणावत असले तरी हे सगळं नैसर्गिक असावं यावर मोठा भर आहे.\nनैसर्गिक उत्पादन : सर्वात पहिला फूड ट्रेंड हा नैसर्गिक उत्पादनांकडे वाढलेला ओढा हेच म्हणता येईल. शेतकरी ते ग्राहक, शेतकऱ्यांचा आठवडा बाजार हे प्रस्थ आजकाल वाढत चाललंय. बडय़ा गृहसंकुलांमध्येदेखील ‘शेतकरी ते ग्राहक’ असा थेट संपर्क साधून ताज्या भाज्या, फळं घेण्याकडे लोकांचा कल वाढतो आहे. अनेक शेतकरी शहरी भागात ऑरगॅनिक शॉप्स थाटून बसले आहेत.\nनैसर्गिक भाज्या, फळं, पालेभाज्या घ्यायच्या तर त्या शेतकऱ्यांकडूनच हा ट्रेंड २०१९मध्ये मोठय़ा प्रमाणात पाहायला मिळेल. ज्यात तरुणांचा भावनिक सहभाग असेल. शेतकऱ्यांच्या ऑरगॅनिक शॉप्सची वाढ २०१९मध्ये दुप्पट होण्याची दाट शक्यता आहे. आजकाल बरेच तरुण-तरुणी घरातल्या गच्चीमध्येही भाजीपाला पिकवतात.\nत्यामुळे गच्चीवरची बाग ही संकल्पनादेखील या वर्षी वाढेल.\nप्रोटिन्सकडे धाव : आजकालची तरुणाई प्रोटिन्सकडे धावत सुटलेली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठ खुली झाल्याने व ऑनलाइन शॉपिंगचं प्रस्थ वाढत चालल्याने परदेशातले हाय प्रोटिन्स ‘नट्सला’ तरुणाईची अधिक पसंती मिळेल. एवोकॅडो हे हाय प्रोटिन्सने भरलेले फळदेखील भारतात उपलब्ध होऊ लागलं आहे. त्यामुळे निदान हाय प्रोटिन्सच्या बाबतीत तरी परद���शी भाज्या, फळं फस्त करत तंदुरुस्त राहण्यावर त्यांचा जास्त भर राहील.\nहेल्दी न्याहारी : सकाळची न्याहारी इतकी पोटभर करावी की दुपारी जेवणात दोन घास कमी गेले तरी चालेल, अशी वाक्यं सतत मोठय़ांकडून आपल्या कानावर येत असतात. हे वाक्य २०१९ मध्ये खरं ठरेल. तरुणांकडून न्याहारी बऱ्याचदा अनहेल्दी, रेडी टू इट अशा प्रकारचं खाणं खाऊन होते. मॅगी, तळलेले मकेन्स, पास्ता वगैरे वगैरे ही यादी मोठी आहे. ज्याचा शरीराला तोटा होतोय हेही तरुणाईच्या आता लक्षात येऊ लागलंय. त्यामुळे पुढच्या वर्षी ‘हेल्दी न्याहारी’ हा ट्रेंडच होईल. अनेक कॅ फे, रेस्टॉरंट यांनी मार्केटिंगसाठी त्यांच्या न्याहारीच्या मेन्यूत हेल्दीपणा उतरवलाय. ज्याचा लाभ तरुणाई मोठय़ा प्रमाणात घेताना दिसतेय. सोया बेस स्नॅक्स, कमी तळलेले पदार्थ, आपल्या सोयीप्रमाणे न्यूट्रिशियन बार यांच्याकडे खवय्यांचा कल वाढणार आहे.\nचटपटीत प्रयोग : आतापर्यंत भारतात रुळलेल्या कुझिन्सपैकी इटालियन व मेक्सिकन कुझिन हे तरुणाईचं आवडतं कुझिन झालं आहे. आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेल्या या कुझिनमध्ये यंदाच्या वर्षी अनेक ‘चटपटीत फ्युजन’ प्रयोग करण्यात आले. फ्रेंच फ्राइज पिझ्झा, चिकन करी पिझ्झा, बटर चिकन पिझ्झा, बेझील चीज पिझ्झा वगैरे वगैरे सारख्या फ्युजन डिश तरुणाईच्या जिभेला तृप्ती देऊ लागल्या. असेच अनेक फ्युजन प्रयोग नव्या वर्षांत सर्वच कुझिनमध्ये शेफवर्ग करणार आहे.\nतंदुरीमध्येसुद्धा नवनवीन फ्लेवर्स पुढील वर्षी चाखायला मिळतील. पास्ता हा मैद्याचा असतो पण पास्ता लोकप्रिय असल्याने आता त्यात व्हीट पास्ता, झुकिनी रिबन्स पास्त्याचं हेल्दी प्रस्थ वाढेल.\nपरदेशी चॉकलेट व डेअरी प्रॉडक्ट्सना मागणी वाढणार : कधीही, केव्हाही, कुठेही, चारचौघात कसेही लाज न बाळगता खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे चीज आणि चॉकलेट. चिझाळलेला पिझ्झा व वितळलेले चॉकलेट हा नेहमीच तरुणाईसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलाय. ऑनलाइन शॉपिंग व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेने कात टाकल्याने चीजमधले असंख्य आंतरराष्ट्रीय फ्लेवर्स हळूहळू तरुणाईला कळतायेत. बाजारातदेखील सहज दोन-तीन प्रकार उपलब्ध झाले आहेत. नव्या वर्षांत चीजचे अनेक नवनवीन फ्लेवर्स बाजारात उपलब्ध होतील. हीच बाब चॉकलेटचीदेखील असेल. वेगवेगळ्या चवीची दारू, ब्रँडी वापरून चॉकलेटमध्येदेखील न���नवीन प्रयोग घडतील. चॉकलेट गिफ्ट म्हणून देण्याचा ट्रेंड पुढील वर्षांत दुपटीने वाढेल. अनेक डेझर्ट्समध्ये चॉकलेटचा अंतर्भाव वाढेल. ब्राऊनी हा तर खवय्यांचा चविष्ट मामला आहे. त्यामुळे शेफदेखील ब्राऊनीत नवनवीन प्रकार आणण्यासाठी किचनमध्ये कंबर कसताना दिसतायेत. एकंदरीतच चीज व चॉकलेट या नव्या वर्षांत तरुण खवय्यांना जिव्हातृप्ती देणार यात मात्र शंका नाही.\nजंक फूडचा पुनर्जन्म : २०१८ या वर्षांत जंक फूडचा पुनर्जन्मच झाला असं म्हणायला हरकत नाही. हेल्दी फू डचा सपाटा वाढला म्हणजे जंक फूड संपेल हा तर्क चुकीचाच. त्यामुळे जंक फूड संपवण्यापेक्षा त्याला हेल्दी कसं बनवता येईल यासाठी शेफमंडळी आणि न्यूट्रिशियन्सचे प्रयत्न जोरात सुरू आहेत. म्हणजे पिझ्झाचं रूपांतर कॉर्नफ्लोअर पिझ्झात करण्यात आलं. अशाच प्रकारे हेल्दी बटर चिकन, हेल्दी बर्गर, हेल्दी पिझ्झा असे पदार्थ नव्या वर्षांत थोडय़ा जास्त प्रमाणात चाखायला मिळतील असा अंदाज आहे. भाजणीच्या पिठाने पिझ्झा बेस बनवण्याचा प्रयत्नदेखील केला जातोय. यावरूनच जास्तीत जास्त चटपटीत जंक फूडला स्वादिष्ट हेल्दी फूड करण्याची झटापट सुरू असल्याचे लक्षात येते आहे. अगदी हेल्दी जंक फूड नावाने कॅफे नवीन वर्षांत सुरू झाले तरी नवल वाटायला नको\nकटलरीचाही नवा अवतार : इकोफ्रेंडली पॅकेजिंगसाठी नवीन वर्ष सुवर्णकाळ म्हणून नोंदवलं जाईल. प्लास्टिक आणि थर्माकोलवरच्या बंदीची झळ या क्षेत्रालादेखील लागली. त्यामुळे थर्माकोलच्या डिशची जागा नैसर्गिक पत्रावळींनी तर घेतलीच, परंतु त्याचबरोबर उसाच्या चिपाडापासून बनवलेली ताटं, केळीच्या सालापासून बनवलेली ताटं, सुपारीपासून बनवलेली ताटं यांना मागणी वाढली आहे. एकूणच कटलरी विश्वाने यंदाच्या वर्षी कात टाकली असून त्यात पुढच्या वर्षी वेगवेगळे प्रयोग पाहायला मिळतील. इटेबल कटलरी हा नवा ट्रेंड वर्षांअखेर खवय्यांच्या भेटीला आलाय. ज्यात जेवण संपल्यावर ताट, चमचा, वाटीही आपल्याला खाऊन फस्त करावी लागणार आहे.\nनेहमीच्या खाऊच्या या नवीन तऱ्हा म्हणा किंवा तऱ्हेवाईक खाऊ म्हणा.. आपण पाहिलेले बदल हे मोठय़ा प्रमाणावर दिसून येतील असे आहेत. मात्र यांच्याबरोबरीने दररोजच्या खाण्यातही नित्यनवे बदल होतील. उदाहरणार्थ, रिजनल फूड, ऑइल फ्री फूड आणि लेस स्पाइसी फूड खाण्याकडे तरुणाईचा कल व���ढेल. २०१८ हे वर्ष आपला निरोप घेतंय.. खाण्याला आपण बाय-बाय करत नाही आहोत. त्यामुळे नव्या वर्षांत नैसर्गिक, हेल्दी तरी चटपटीत खा आणि खिलवत राहा.. हाच खाऊचा फंडा आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nसुशांतच्या मृत्यूपूर्वी काही दिवस आधी रियाने मुंबईत घेतले दोन आलिशान फ्लॅट्स\nश्रुती मोदी आहे तरी कोण सुशांतच्या मृत्यूप्रकरणी CBI ने तिच्या विरोधात दाखल केला गुन्हा\nसुशांत सिंहच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे देण्यास रिया चक्रवर्तीचा विरोध, म्हणाली...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल शंकुतला देवींनी मृत्यूआधी केलेली 'ती' भविष्यवाणी ठरली खरी\nसोनू सूदच्या मदतीचा ओघ कायम; रशियात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना केलं एअरलिफ्ट\nराज्यातील ग्रामीण भागांमधील करोना प्रादुर्भाव चिंताजनक\nकंपनी सेक्रेटरी प्रवेश परीक्षा ऑनलाइन\nदेशात २४ तासांत ६२,५३८ रुग्ण\nमुंबईतील ७७ टक्के रुग्ण करोनामुक्त\nमशिदीच्या पायाभरणीस जाणार नाही - आदित्यनाथ\nवकील तूर्त अत्यावश्यक सेवेत नाहीत\nऑनलाइन वर्गाना प्राध्यापकांचा विरोध\nतंत्रशिक्षण पदविका प्रवेशप्रक्रिया सोमवारपासून\nमुंबईतील मॉल्समध्ये ‘आरोग्य सेतू’ची ग्राहकांवर सक्ती\nयूपीएससी गुणवंताशी सोमवारी संवाद\n1 ‘जग’लेल्यांच्या अनुभवविश्वाची शिदोरी\n2 नया है यह : खरेदीचे नववर्ष\n3 ‘कट्टा’उवाच : अच्छा चलता हूँ..\nअजित पवार मनसे नगरसेवकावर भडकले; म्हणाले, \"आमचे चार मंत्री करोना पॉझिटिव्ह आलेत\"X", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/marathi-news-maratha-reservation-activities-opposers-maratha-reservation-bill-starts-3854", "date_download": "2020-08-07T20:47:04Z", "digest": "sha1:OMLFGAGNOVMLHMMJYI6YWRA4GG364TSO", "length": 9638, "nlines": 133, "source_domain": "www.saamtv.com", "title": "मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांच्या कायदेशीर लढ्याच्या हालचाली सुरु | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटि��ग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांच्या कायदेशीर लढ्याच्या हालचाली सुरु\nमराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांच्या कायदेशीर लढ्याच्या हालचाली सुरु\nमराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांच्या कायदेशीर लढ्याच्या हालचाली सुरु\nमराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांच्या कायदेशीर लढ्याच्या हालचाली सुरु\nसोमवार, 3 डिसेंबर 2018\nमराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांनी कायदेशीर लढ्याच्या हालचाली सुरु केल्यात. मराठा आरक्षणाच्या कायद्याला आज मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्याचा निर्धार विरोधकांनी केलाय. मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण सरकारनं दिलंय.\nमात्र. या विधेयकावर स्थगिती आणली जावी, अशी मागणी 'इंडियन कॉन्स्टुट्युशनलिस्ट कौन्सिल'च्या सदस्य डॉ. जयश्री पाटील यांनी केली आहे. ऍड. गुणरत्न सदावर्ते यांच्यामार्फत पत्र पाठवत जयश्री पाटील यांनी ही मागणी केली आहे. त्यामुळे आता मराठा आरक्षणाचं विधेयक कोर्टात टिकवण्यासाठी सरकार काय भूमिका घेतं, हे पाहणं महत्त्वाचंय.\nमराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांनी कायदेशीर लढ्याच्या हालचाली सुरु केल्यात. मराठा आरक्षणाच्या कायद्याला आज मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्याचा निर्धार विरोधकांनी केलाय. मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण सरकारनं दिलंय.\nमात्र. या विधेयकावर स्थगिती आणली जावी, अशी मागणी 'इंडियन कॉन्स्टुट्युशनलिस्ट कौन्सिल'च्या सदस्य डॉ. जयश्री पाटील यांनी केली आहे. ऍड. गुणरत्न सदावर्ते यांच्यामार्फत पत्र पाठवत जयश्री पाटील यांनी ही मागणी केली आहे. त्यामुळे आता मराठा आरक्षणाचं विधेयक कोर्टात टिकवण्यासाठी सरकार काय भूमिका घेतं, हे पाहणं महत्त्वाचंय.\nदरम्यान, राज्य सराकरानं मराठा आरक्षणाचं कॅव्हेट सुप्रीम कोर्टात दाखल केलंय. त्यामुळे सुप्रीम कोर्टात जो कुणी आरक्षणाविरोधात आक्षेप नोंदवेल, त्याला सरकारचं बाजू आधी ऐकून घ्यावी लागणार आहे. याआधी मराठा समन्वयक यांनी मुंबई हायकोर्टात आरक्षणासाठी कॅव्हेट दाखल केली होती.\nVIDEO | मराठा समाजातील खुल्या प्रवर्गाला 10% आरक्षण नाही, जीआर...\nमुंबई : खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी लागू असलेल्या 10 टक्के...\nवाचा, मराठा आरक्षणासंदर्भात सुप्रीम कोर्टाचं मत\nमराठा आरक्षणाच्या संदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सच्���ा माध्यमातून...\nMaratha Reservation : मराठा आरक्षणाच्या नोकऱ्या रखडल्या\nमुंबई - मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आज पुन्हा राज्य सरकारला मुंबई उच्च न्यायालयात...\nसर्वोच्च न्यायालयाचा दिलासा; मराठा आरक्षणास स्थगिती नाही\nनवी दिल्ली : मराठा समाजाला आरक्षण देण्याचा देवेंद्र फडणवीस सरकारचा निर्णय वैद्य...\nमराठा विद्यार्थ्यांना दिलासा; शिक्षणात मराठा आरक्षण यंदा पासूनच\nमुंबई : वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेश प्रक्रियेत मराठा आरक्षण कोटा चालू शैक्षणिक...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://misalpav.com/comment/1030939", "date_download": "2020-08-07T21:48:32Z", "digest": "sha1:PYYPBHSDJ7G7APTY3WSPAHWG6PEVMAWZ", "length": 31284, "nlines": 162, "source_domain": "misalpav.com", "title": "इंग्रजी मालिका - ब्रॉडचर्च | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nइंग्रजी मालिका - ब्रॉडचर्च\nnishapari in जनातलं, मनातलं\nब्रॉडचर्च ही मालिका पूर्ण पाहून झाली ... बरीच गंभीर होती .. पण काही हलकेफुलके सीन्सही होते .. 3 सिजन्स मध्ये 3 वेगळ्या केसेस होत्या . पहिल्या एपिसोड मधल्या खुनाच्या गुन्ह्याचा गुन्हेगार आठव्या एपिसोड मधे समजतो ... दुसरा सिजन पूर्ण त्याची कोर्टात केस आणि दुसरी एक सेपरेट इन्वेस्टीगेशन केस .. तिसरा सिजन एक वेगळी केस असं आहे ...\nआधी पाहिलेल्या सगळ्या सिरिअल्स पेक्षा वेगळी होती .. गुन्ह्यांचा खोलवर शोध हे तर वैशिष्ट्य आहेच पण ते क्राईमच्या अनेक मालिकांमध्ये दिसून येईल कदाचित..... त्यात फार विशेष काही नाही ... अर्थात तेही गुंगवून ठेवणारं होतंच . पण हिचं दुसरं अनोखं वैशिष्ट्य जाणवलं ते म्हणजे कुटुंबातील सदस्यांचे एकमेकांशी असलेले संबंध बऱ्यापैकी उलगडून दाखवले आहेत ... त्यातून त्या त्या माणसांचे स्वभाव , त्यांचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन , अपेक्षा , स्वप्नं , अणि प्रत्यक्षात वाट्याला येणारं आयुष्य , त्यातल्या अनपेक्षित समस्या हे सगळं पाहायला मिळालं .. तरुण वयात ठराविक पॉइंटवर आयुष्यात सगळं सुरळीत गोड होणार आहे असं वाटत असतं पण जसा जसा काळ जातो तशा विचारही केला नव्हता अशा समस्या पुढे येतात ... सगळ्याच घटकांवर माणसाचा ताबा राहत नाही ... कदाचित या समस्यांना आपापल्या कुवतीनुसार तोंड देणं , त्यांनी बदलवलेल्या आयुष्याशी ऍडजस्ट करत करत त्यातही आनंद शोधण्यासाठी धडपडणं म्हणजेच आयुष्य असंही मालिका बघताना एकदा पुसटसं वाटून जातं ...\nआधुनिक युरोपियन समाजातील नवरा बायको , आई वडील - मुलं , शेजारी / वर्षानुवर्षे मैत्रीचे संबंध असलेली माणसं यांच्यातील परस्परसंबध ज्या पद्धतीने दाखवले आहेत तसे याआधी कुठल्या मालिकेत पाहिले नव्हते ... पहिल्या सिजन मध्ये सीआयडी डिटेक्टिव्ह एली मिलर हिच्या 11 वर्षे वयाच्या निरागस मुलाचं पात्रं भेटतं ... 2 सिजन मध्ये पात्र प्रेक्षकांच्या बऱ्यापैकी ओळखीचं होतं , आवडू लागतं .. तिसऱ्या सिजन मध्ये 15 वर्षे वय दाखवलं आहे .. त्याच्या आईला शाळेत येऊन भेटण्याची सूचना येते , हा मुलगा आणि मित्र इतर मुलांना मोबाईल मध्ये पॉर्नचे व्हिडीओ देत असल्यामुळे एक आठवड्यासाठी सस्पेंड केलं आहे म्हणून सांगतात , आई फोन जप्त करून घेते पण मुलगा तिने लपवलेला फोन पुन्हा घेऊन तसलेच व्हिडीओ पुन्हा त्यात घेतो .... हे समजल्यावर एली हातोड्याने त्याचा मोबाईल आणि लॅपटॉप ठोकून ते उपयोगशून्य करून टाकते आणि यापुढे शाळेच्या अभ्यासासाठी कॉम्प्युटरची गरज असेल तर शाळेतला कॉम्प्युटर वापरायचा आणि स्मार्टफोन नाही असं ठणकावते ... मुलाला घाबरून आईपुढे मान खाली घालून निमूट ऐकून घेताना पाहून मनोरंजन झालं . एरवी मुलाशी हसूनखेळून असलेली आई याबाबतीत कठोर होते आणि मुलगाही उलट उत्तरं न देता आईच्या धाकाखाली ऐकून घेतो हे पाहणं सुखद होतं .\nदुसरं पात्र डिटेक्टिव्ह अलेक हार्डी याचा घटस्फोट झाला आहे .. त्याची 17 - 18 वर्षांची मुलगी आईशी पटत नाही म्हणून तिसऱ्या सिजनमध्ये त्याच्याबरोबर राहायला येते आई दुसऱ्या शहरात पोलीस खात्यातच असते .. आपल्या मुलीवर त्याचा फार जीव आहे .... नवीन कॉलेज, नवीन वातावरणाशी जुळवून घेत असतानाच तिचा मोबाईल फोन कुणीतरी परस्पर घेऊन त्यातला एक खाजगी असा सेल्फी वर्गातल्या सगळ्यांना फॉरवर्ड करतं .. परिणामी सगळे मुलगे तिला कॉलेजात आणि येताजाता वाटेवर त्रास देऊ लागले आहेत ... घटना घडल्यावर 2 आठवड���यांनी वडिलांना सांगते आणि आता हे झाल्यानंतर या कॉलेजमध्ये जुळवून घेणं कठीण आहे आपण परत आईकडे जातो म्हणून सांगते . इतक्या उशिरा का सांगत आहेस विचारल्यावर तुमच्या केसपुढे तुमच्याकडे वेळ कुठे आहे काही सांगायला असा प्रश्न करते .... तिने जाऊ नये म्हणून तो तिला समजावण्याचा प्रयत्न करतो .. समाजात राहताना असे प्रश्न कधीतरी येणारच , कधीतरी त्याला तोंड द्यायला शिकायचंच आहे , किती दिवस तू अशी तुझ्या आईकडून माझ्याकडे , माझ्याकडून तिच्याकडे अशी कसरत करणार मी आहे तुझ्याबरोबर , दोघे मिळून ह्या प्रश्नाला तोंड देऊ असा आधार देण्याचा प्रयत्न करतो ...\nहा प्रसंग पाहत असताना भारतातल्या अगदी सुशिक्षित कुटुंबातही याच परिस्थितीत भारतीय वडिलांची प्रतिक्रिया कशी झाली असती हा विचार मनात आल्याशिवाय राहिला नाही , 90 % सुशिक्षित बापांनीसुद्धा आधी मुलीवर आगपाखड केली असती की मुळात असला नसता फोटो काढलासच का म्हणून मोबाईल काढून घेणे पासून तो फोडून टाकणे इतपत टोकाच्या प्रतिक्रिया उमटल्या असत्या ... तेव्हा अलेक हार्डीचं मुलीला धीर देणं , मृदूपणे समजावणं मनाला स्पर्श करून गेलं .... मुलगी दुसऱ्या दिवशी जायचं तिकीट काढते तेव्हा तिची मनधरणी करताना , आपलं पेसमेकर बसवण्याचं ऑपरेशन यशस्वी झालं , जीवनाची दुसरी संधी देवाने / नियतीने दिली तिचा अर्थ मी इथे असायला हवं आहे , तुझी काळजी घेणं हे कर्तव्य पार पाडण्यासाठी मला ही दुसरी संधी दिली गेली आहे असं मला वाटतं असं सांगून तिला थांबवण्याचा प्रयत्न करतो ... त्याची सहकारी एली मिलर मी तुझ्या जागी असते तर तिकीट फाडून टाकलं असतं , प्रत्येक गोष्ट काय मुलांची ऐकायची म्हणून सांगते तेव्हा \" काहीतरीच काय मोबाईल काढून घेणे पासून तो फोडून टाकणे इतपत टोकाच्या प्रतिक्रिया उमटल्या असत्या ... तेव्हा अलेक हार्डीचं मुलीला धीर देणं , मृदूपणे समजावणं मनाला स्पर्श करून गेलं .... मुलगी दुसऱ्या दिवशी जायचं तिकीट काढते तेव्हा तिची मनधरणी करताना , आपलं पेसमेकर बसवण्याचं ऑपरेशन यशस्वी झालं , जीवनाची दुसरी संधी देवाने / नियतीने दिली तिचा अर्थ मी इथे असायला हवं आहे , तुझी काळजी घेणं हे कर्तव्य पार पाडण्यासाठी मला ही दुसरी संधी दिली गेली आहे असं मला वाटतं असं सांगून तिला थांबवण्याचा प्रयत्न करतो ... त्याची सहकारी एली मिलर मी तुझ्या जागी असते तर तिकीट फाड���न टाकलं असतं , प्रत्येक गोष्ट काय मुलांची ऐकायची म्हणून सांगते तेव्हा \" काहीतरीच काय मी अशी तिला मनाविरुद्ध जबरदस्तीने नाही थांबवू शकत\" म्हणतो .\nशेवटी तिला स्टेशन वर सोडताना तिच्या वर्गातले मुलगे रस्त्यावर दिसतात , त्यांना बघून ती नर्वस होते ते बघून गाडी थांबवून त्यांना सज्जड दम भरतो आणि आपल्या मुलीला जराही त्रास झाल्याचं कानावर आलं तर परिणाम भोगण्याची तयारी ठेवा असं बजावतो . गाडीत परत येऊन मुलीचं तिकीट फाडून टाकून तू कुठेही जाणार नाहीयेस असं सांगतो आणि तिची मनमानी थांबवतो ...\nतसे मालिकेत अनेक सुंदर सिन आहेत पण हे 2 - 4 मला विशेष भावले ....\nतिसऱ्या सिजनमध्ये रेपच्या केसचं इन्वेस्टीगेशन दाखवलं आहे... रेपच्या विक्टीम ठरलेल्या स्त्रियांसाठी जी सपोर्ट यंत्रणा दाखवली आहे - कुठलाही आर्थिक मोबदला न घेता , संपूर्ण निरपेक्ष भावनेतून कार्य करणारी , त्या स्त्रीला सतत भेट देऊन , तिला मानसिक आधाराची गरज असेपर्यंत तिच्या संपर्कात राहणारी , पावला पावलावर तिला धक्क्यातून - ट्रॉमामधून सावरण्यासाठी तिची पोलिसात तक्रार करण्याची इच्छा नसेल तर त्या इच्छेचा मान राखून संपूर्ण गुप्तता राखणारी , फक्त तिला आधार देऊन परत उभी करण्यावर संपूर्ण फोकस ठेवणारी संस्था ती बघून अपार कौतुक आणि आदर वाटला .... भारतात अशा काही संस्था कार्यरत आहेत का याबद्दल काही माहिती नाही ... परदेशातल्या स्त्रियांबाबत ही एक बाब तरी नक्कीच हेवा करण्यासारखी वाटली ..\nपहिल्या सिजन मध्ये ब्रॉडचर्च या लहानशा युरोपियन गावात एका 11 वर्षे वयाच्या मुलाचा खून झाला आहे आणि त्या गुन्हेगाराचा शोध घेणं हे मुख्य कथानक आहे ... या गावात सगळे लोक पिढ्यानपिढ्या एकमेकांना परिचित जवळचे आहेत , खेळीमेळीने प्रेमाने राहतात .... असा गुन्हा इथे कधीही झालेला नाही ... एकूणच गुन्हेगारीचं प्रमाण अगदी नगण्य आहे.. अशा या गावात ही घटना फार खळबळ उडवणारी आहे.. संशयाची सुई मुद्दामून अनेक पात्रांवर नेण्याचं तंत्र वापरलं आहे... पहिल्या सिजनच्या शेवटच्या म्हणजे आठव्या एपिसोड मध्ये खुनी कोण ते समजतं ... अनपेक्षित धक्कातंत्राचा यशस्वी वापर केला आहे . तिसऱ्या सिजन मध्येही रेपच्या गुन्हेगाराचा शोध घेताना हेच तंत्र वापरलं आहे ... शेवटच्या एपिसोडमध्ये गुन्हेगार कळतो तेव्हा मिनिटभरासाठी डोकं बधीर होतं ..\nडिटेक्टिव्ह अलेक हार्ड��� आणि डिटेक्टिव्ह एली मिलर यांच्यात वाढत जाणारी मैत्री ही खूप रिफ्रेशिंग वाटली पाहायला .... कुठलाही रोमँटिक रंग देण्याचा प्रयत्न न करता मेल आणि फिमेल कॅरॅक्टर मधली ऑनस्क्रिन निखळ मैत्री आधी पाहिलेल्या मालिकांमध्ये फारशी कुठे आढळली नव्हती .... त्यामुळे एक वेगळा अनुभव वाटला ..\nएली मिलरचं काम केलेल्या अभिनेत्रीला दुसऱ्या कुठल्यातरी रोल साठी ऑस्कर मिळालेलं आहे .. तिचा अभिनय अतिशय जिवंत , नैसर्गिक आहे ... अलेक हार्डीचं काम डेव्हिड टेनॅन्ट या माझ्या आवडत्या अभिनेत्याने केलं आहे ... खरं म्हणजे जेसीका जोन्स ह्या मालिकेचा पहिला सिजन ब्रॉडचर्च पूर्वी पाहिला .. त्यातलं डेव्हिड टेनॅन्टचं काम प्रचंड आवडलं ... दुसऱ्या आणि तिसऱ्या सिजनमध्ये तो नाही म्हटल्यावर पुढे पाहण्याचा इंटरेस्टच गेला ... मग त्यानेच काम केलेलं दुसरं काहीतरी शोधताना ब्रॉडचर्च सापडली .. पण एकूण मालिका म्हणूनच खूप पसंतीस उतरली ...\nब्रॉडचर्च पाहून झाल्यावर टेनॅन्टचीच दि एस्केप आर्टीस्ट ही तीन एपिसोडची मालिका पाहिली, तिने मात्र साफ निराशा केली , कोर्टाचे नियम अजिबात समजले नाहीत आणि चिडचिड झाली , जो शेवट केला तो ओढूनताणून जमवल्यासारखा वाटला ... उलट ब्रॉडचर्चच्या दुसऱ्या सिजनमध्ये तब्बल 8 एपिसोड कोर्टाची केस दाखवली आहे आणि त्यात पुराव्यांचा शोध , कोर्टाचे नियम , साक्षीदार , साक्षी , उलटतपासणी या सगळ्यात न समजण्यासारखं काहीच नव्हतं आणि ते बघायला भयंकर इंटरेस्ट वाटत होता , दोन्ही वकिलांची पात्रं अप्रतिम होती , एकीचा आक्रमक सूर तर दुसरीचं शांतपणे पुराव्यांची एक एक वीट रचून लॉंग टर्म खेळी खेळणं ... सर्वच बाबतीत ब्रॉडचर्च अपेक्षांना खरी उतरली . एकूण 24 च एपिसोड आहेत .. आणखी सिजन्स हवे होते असं वाटलं मालिका संपल्यावर ... हा मालिकेच्या यशाचा पुरावा म्हणता येईल .\nनिशापरी ताई इथे स्पॉयलर्स आहेत का हो\nनिशापरी ताई इथे स्पॉयलर्स आहेत का हो\nनाही म्हणजे स्पॉयलर्स असतील तर पुढे वाचत नाही कारण स्पॉयलर्स वाचायचे नसतात म्हणे.\nमागचा एक धागा वाचून आता थोडी प्रगती आहे खरी परंतु अजूनही पूर्णपणे \"क्लास\" मध्ये प्रवेश मिळाला नाहीय्ये म्हणून विचारले.\nनाही , काही स्पॉईलर्स नाहीत .\nनाही , काही स्पॉईलर्स नाहीत ... जपून लिहिलं आहे , स्पॉईलर येऊ देणं कटाक्षाने टाळलं आहे .\nहिं दीत आहे का\nहिं दीत आहे का\nनिशापरी, तुमचे लेख वासून इंग्रजी मालिका पहाव्याशा वाटू लागल्यात. गेम ऑफ थ्रोन त्या पैकी एक :)\n:) धन्यवाद .. हिंदीत नाही आहे\n:) धन्यवाद .. हिंदीत नाही आहे ... पण इंग्रजी सबटायटल्स आहेत .. फारसं कठीण इंग्लिश नाही आहे ... आणि इंग्लिश मालिका या जवळजवळ 99 % मराठी आणि 70 % हिंदी मालिकांशी तुलना करता कितीतरी पटीने चांगल्या असतात ... बऱ्याच वेळा वाटतं असं काहीतरी दाखवणं मराठी / हिंदी मालिकांच्या दिग्दर्शकांना का नाही सुचत किंवा जमत विषयांमध्ये इतकं वैविध्य असतं .... उलट बहुतेक मराठी हिंदी मालिकांमध्ये एक तर प्रेम प्रकरण किंवा कौटुंबिक कारस्थानं याशिवाय दुसरे काही विषय नसतात , त्या पहाव्याशाही वाटत नाहीत .\nमराठीतील अग्निहोत्र ही एक अप्रतिम मालिका होती , हॉटस्टार वर तिचे फक्त 66 च एपिसोड आहेत ... जर आधी पाहिली नसेल तर पहा , नक्की आवडेल .... त्या मालिकेच्या तोडीस मराठी मालिका गेल्या 4 - 5 वर्षात तरी झालेली नाही . एका लग्नाची दुसरी गोष्ट इतर मालिकांशी तुलना करता खूपच बरी होती पण मध्यंतरात काहीशी रटाळ झाली , तरीसुद्धा एक चान्स द्यायला हरकत नाही ...\nहिंदीतली माझी ऑल टाईम फेव्हरेट म्हणजे बा बहू और बेबी ही मालिका ... कुटुंबावर आधारीत मालिका असूनही कुठलीही कारस्थानं नाहीत आणि हलकीफुलकी पण बाष्कळ विनोदासाठी विनोद नाहीत , तरीही खूप हसवणारी , काहीवेळा इमोशनल करणारी अप्रतिम मालिका होती , हॉटस्टार वर सगळे एपिसोड आहेत .\nयासारख्या मालिका प्रेक्षक उचलून धरून नाहीत बहुतेक , म्हणून यांचं प्रमाण नगण्य आहे मराठी हिंदीत :( .\nब्रॉडचर्च आवडेलच जर पाहिलीत तर पण मराठी , हिंदीतल्या ह्या पाहिल्या नसतील तर पहा नक्की .... एका लग्नाची दुसरी गोष्ट झी च्या चॅनेल वर आहे ...\nनक्कीच बघेन तुम्ही म्हणताय तर\nनक्कीच बघेन तुम्ही म्हणताय तर :)\nनेटफ्लिक्स नाही आहे माझ्याकडे :)\nअग्निहोत्र टाकलीय watchlist मध्ये\nटॉरेंट वरून डाउनलोड करून\nटॉरेंट वरून डाउनलोड करून पाहिली .\nमालिकेची फार सुरेख ओळख करून\nमालिकेची फार सुरेख ओळख करून दिली आहे. आज नेटफ्लिक्सवर मालिकेचे तीनही सीझन्स पाहून झाले. खूपआवडली. अजून सीझन्स हवे होते असंच वाटलं.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 2 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्�� व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-stories-marathi-technowon-multilevel-farming-technique-25996?tid=127", "date_download": "2020-08-07T20:50:49Z", "digest": "sha1:DKRYL33HMEX3HMWGWSZBZLNESZQ7WERR", "length": 25052, "nlines": 188, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture stories in marathi technowon multilevel farming technique | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nभाजीपाला, फळपिकांची बहुस्तरीय शेती\nभाजीपाला, फळपिकांची बहुस्तरीय शेती\nबुधवार, 18 डिसेंबर 2019\nबहुस्तरीय पीक पद्धतीमधून वर्षभर विविध प्रकारचा भाजीपाला आणि फळांची उपलब्धता होते. या पीक पद्धतीचा अवलंब करून लहान, मध्यम गटातील शेतकरी कमी जागेत विविध पिके घेऊ शकतात. बहुस्तरीय पीक पद्धतीने लागवड कशी करावी, याबाबतचा हा आराखडा...\nबहुस्तरीय पीक पद्धतीमधून वर्षभर विविध प्रकारचा भाजीपाला आणि फळांची उपलब्धता होते. या पीक पद्धतीचा अवलंब करून लहान, मध्यम गटातील शेतकरी कमी जागेत विविध पिके घेऊ शकतात. बहुस्तरीय पीक पद्धतीने लागवड कशी करावी, याबाबतचा हा आराखडा...\nलहान, मध्यम लागवड क्षेत्र असलेले शेतकरी खरीप हंगामात आपल्या कुटुंबासाठी ४ ते ५ प्रकारच्या भाजीपाला पिकांची लागवड करतात. त्यानंतर रब्बी आणि उन्हाळी हंगामात भाजीपाल्यासाठी आठवडी बाजारावर अवलंबून राहावे लागते. सर्व गावांमध्ये आठवडी बाजार भरत नसल्यामुळे शेतकऱ्यांना शेजारील गावात जावे लागते. काहीवेळा भाजीपाला व फळे महाग असल्यास कमी प्रमाणात विकत घेतली जातात. यामुळे संपूर्ण कुटुंबाला सकस आहार मिळेलच याची शाश्‍वती नसते. बऱ्याचदा कुटुंबातील सदस्य कुपोषित राहतात (उदा. रक्ताचे प्रमाण कमी होणे, कॅल्शिअम ची कमतरता असणे इ.) हे लक्षात घेऊन कुटुंबाला वर्षभर पुरेल यासाठी बहूपीक पद्धतीने भाजीपाला आणि फळपिकांची लागवड फायदेशीर ठरते.\nबहुस्तरीय पीक पद्धतीचे नियोजन ः\n१) या पीक पद्धतीमध्ये स्थानिक पातळीनुसार पिकांची त्यांच्या उंची व कालावधीनुसार निवड केली जाते. या आराखड्यामध्ये ३६ बाय ३६ चौरस फुटांमध्ये सरासरी २५ ते ३० पिकांची लागवड करता येते. यातून शेतकऱ्याला वर्षभर विविध प्रकारचा भाजीपाला व फळे उपलब्ध होतात. तसेच त्या कुटुंबाची गरज भागवून उरलेल्या भाजीपाला व फळांची विक्री करता येते.\n२) बहुस्तरीय शेतीमुळे कुटुंबासाठी मुबलक प्रमाणात पौष्टिक आहार उपलब्ध होतो. या पीक पद्धतीचा अवलंब करून लहान व मध्यम गटातील शेतकरी कमी जागेत विविध पिके घेऊन जास्त नफा मिळवू शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांचे आरोग्य व आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होते. या पद्धतीच्या परसबागा शेतकऱ्यांनी तयार केल्या आहेत.\nबहुस्तरीय शेती पद्धतीची वैशिष्ट्ये ः\nविविध प्रकारच्या पिकांची लागवड.\nपिकावर कीड व रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो.\nकुटुंबाला दररोज पोषक, सेंद्रिय भाजीपाला व फळे मिळू शकतात. आहारातून जीवनसत्त्वे, खनिजे, प्रथिने, कर्बोदके मिळतात.\nभाजीपाला व फळांच्या खरेदीवरील खर्च कमी होतो. कुटुंबाच्या गरजा भागवून उरलेला भाजीपाला विकता येतो.\nदुष्काळी परिस्थितीमध्ये कुटुंबाच्या गरजेच्या भाजीपाल्याची लागवड. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांना आवश्यक जीवनसत्त्वे, खनिजे, प्रथिने, कर्बोदकांचा तुटवडा भासत नाही.\nसकस आहारामुळे रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढण्यास मदत.\nपरिपूर्ण आहार मिळाल्यामुळे कुपोषण कमी होण्यास मदत.\n१) सुरुवातीला जमिनीची चांगली मशागत करावी. वाफे तयार करण्याच्या आधी प्रती गुंठ्यामध्ये ३०० किलो शेणखत किंवा गांडूळखतामध्ये एक किलो ट्रायकोडर्मा मिसळून पसरावे.\n२) उत्तर-दक्षिण दिशेने वाफे तयार करावेत. प्रत्येक वाफा पावणे तीन फूट रुंद आणि ३६ फूट लांब असावा. प्रत्येक वाफ्यानंतर प्रत्येकी १.५ व २ फूट रुंदीच्या सऱ्या बनवाव्यात.\nवाफे तयार झाल्यावर सर्व बाजूने पाण्याचा निचरा होण्यासाठी एक फुटाचा चर काढावा.\n३) सर्व वाफ्यांच्या मध्यभागी प्रत्येक ४.५ फुटावर काठ्या लावून घ्याव्यात. लागवड करताना प्रथम बहुवार्षिक झाडांची लागवड करावी. त्यासाठी मध्यभागी १ आणि सर्व चारही कोपऱ्यात १.५ फूट खोल व १.५ फूट रुंद असे ५ खड्डे घ्यावेत. खड्यातील मातीमध्ये २ किलो शेणखत किंवा गांडूळखत मिसळून झाडे लाव���वीत.\n४) त्यानंतर प्रत्येक वाफ्यात आलटून पालटून पहिल्या, तिसऱ्या, पाचव्या, सातव्या वाफ्यावर पपई, शेवगा आणि दुसऱ्या, चौथ्या, सहाव्या, आठव्या वाफ्यावर केळी व मका + तूर लागवड करावी. झाडे नागमोडी पद्धतीने लावावीत.\n५) झाडे लावून झाल्यानंतर पहिल्या, तिसऱ्या, पाचव्या, सातव्या वाफ्यावर प्रत्येक झाडाच्या पुढेमागे प्रत्येकी १ फुटावर मिरची आणि दुसऱ्या, चौथ्या, सहाव्या, आठव्या वाफ्यावर प्रत्येक झाडाच्या पुढेमागे झेंडूचे रोप लावावे.\n६) सर्व वाफ्यांवर दोन मिरचीची रोपे व झेंडूच्या मध्यभागी उडदाचे बी पेरावे.\n७) सर्व वाफ्यावरची मधली ओळ पूर्ण झाल्यानंतर रेन पाइपच्या सरीच्या बाजूला मधल्या ओळीपासून साधारण १५ सेंमी अंतरावर दुसरी ओळ म्हणजेच पहिल्या, तिसऱ्या, पाचव्या, सातव्या वाफ्यावर मुळा आणि दुसऱ्या, चौथ्या, सहाव्या, आठव्या वाफ्यावर बीट लावावे.\n८) त्यानंतर दोन फुटाच्या सरीच्या बाजूला मधल्या ओळीपासून साधारण १५ सेंमी अंतरावर दुसरी ओळ म्हणजेच पहिल्या, तिसऱ्या, पाचव्या, सातव्या वाफ्यावर हळद किंवा आले लावावे (लागवड करताना २ रोपांमध्ये १ फूट अंतर ठेवून त्यामध्ये कांद्याचे रोप लावावे) आणि दुसऱ्या, चौथ्या, सहाव्या, आठव्या वाफ्यावर काळा/लाल/वाघ्या घेवडा लागवड करावी.\n९) रेन पाइपच्या सरीमध्ये पहिल्या, तिसऱ्या, पाचव्या, सातव्या वाफ्यावर खालच्या बाजूला तिसरी ओळ कोथिंबीर (धने) आणि दुसऱ्या, चौथ्या, सहाव्या, आठव्या वाफ्यावर खालच्या बाजूला तिसरी ओळ पालकाची लावावी. त्यानंतर दोन फुटाच्या सरीच्या बाजूला पहिल्या, तिसऱ्या, पाचव्या, सातव्या वाफ्यावर खालच्या बाजूला तिसरी ओळ मेथी व दुसऱ्या, चौथ्या, सहाव्या, आठव्या वाफ्यावर खालच्या बाजूला तिसरी ओळ शेपू लावावे.\n१०) पहिल्या, तिसऱ्या रेन पाइपच्या सरीच्या बाजूला दोन्ही बाजूने प्रत्येकी ९ फुटावर नागमोडी पद्धतीने भेंडी, दुसऱ्या रेन पाइपच्या बाजूला वांगी व चौथ्या रेन पाइपच्या बाजूला टोमॅटो लावावा.\n११) पहिल्या वाफ्याच्या बाहेरच्या बाजूने लाल भोपळा आणि आठव्याच्या बाजूने दोडका प्रत्येकी नऊ फुटांवर लावावा.\n१२) शेताच्या कडेला निचऱ्यासाठी चर काढलेल्या बाजूला प्रत्येकी ९ फुटावर एरंड लावून, त्यामध्ये प्रत्येकी ४.५ फुटावर मका व या दोन्हींच्या मध्ये चवळी लावावी. यामध्येच सर्व बाजूने गवती चहा व तुळस लावावी.\nजीवामृता��ी १० दिवसांच्या अंतराने मुळांजवळ आळवणी करावी.\nअमृतपाण्याची १० दिवसांच्या अंतराने फवारणी करावी.\nनिमार्क किंवा दशपर्णी अर्काची १० दिवसांच्या अंतराने फवारणी करावी.\nकंपोस्टखत किंवा गांडूळखत १०० किलो प्रति १ गुंठ्यासाठी जमिनीत मिसळून द्यावे.\nसंपर्क ः पृथ्वीराज गायकवाड, ९४०३९६१५८२\n( लेखक वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट, पुणे येथे कार्यरत आहेत.)\nखरीप मात mate शेती farming आरोग्य health कुपोषण खड्डे पपई papaya तूर मिरची हळद लेखक पुणे\nनाशिक जिल्ह्यात धरणांच्या पाणलोट क्षेत्रात...\nनाशिक : जिल्ह्यात मोठे ७, तर मध्यम १७ असे एकूण २३ प्रकल्प आहेत.\nजालना जिल्ह्यातील दोन मंडळांत जोरदार पाऊस\nऔरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात गुरुवारी (ता.\nपावसाळी वातावरणामध्ये येणाऱ्या अडचणींवरील...\nसध्या द्राक्ष लागवडीखालील सर्वच भागात बऱ्यापैकी पाऊस झाला.\nबळीराजा चेतना अभियान बंद करण्याचा निर्णय\nमुंबई : विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यात बळीराजा चेतना योजनेला अपयश आले\nबार्शीतील ४३ हजार शेतकरी दुष्काळ निधीपासून वंचितच\nआले पिकासाठी सुधारित अवजारेवसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने हळद आणि...\nश्रम कमी करणारी सुधारित अवजारेमहिलांचे शेतीकामातील श्रम लक्षात घेऊन सुधारित...\nट्रॅक्टरचलित मडपंपाद्वारे शेणस्लरी...साखर कारखान्यातील मोठ्या पदावरून स्वेच्छानिवृत्ती...\nआरोग्यदायी गूळ बनविण्याचे आधुनिक तंत्रदेशामध्ये दर्जेदार आणि आरोग्यदायी गूळ बनविण्याचे...\nकांदा प्रक्रियेसाठी आवश्यक यंत्रेकांदा वाळवून कांद्याच्या फ्लेक्स, चिप्स, चकत्या,...\nदुचाकीला ट्रॉलीचे जुगाड अन् सुरू झाला...बीड : शेतात सालदार म्हणून काम करणाऱ्या सचिन...\nहवामान अनुकूल रुंद वरंबा सरी तंत्रज्ञानबदलत्या हवामानामध्ये राज्यातील प्रमुख पिकांसाठी...\nयांत्रिक पद्धतीने भात लागवड ठरतेय...चांदखेड (ता. मावळ जि. पुणे) परिसरातील वाढत्या...\nपशुआहारातील घटकांची तपासणी महत्वाचीआपल्याला उपलब्ध झालेला पशुआहार किंवा त्यासाठी...\nकाजूगर निर्मितीचा स्वयंचलित अत्याधुनिक...रत्नागिरी जिल्ह्यात गव्हाणे येथे रत्नागिरी कृषी...\nआंतरमशागतीसाठी अवजारे ठरतात फायदेशीरतण नियंत्रणासाठी दातेरी हात कोळपे, सायकल कोळपे,...\nनारळ काढणी, सोलण्यासाठी यंत्रे फायदेशीर नारळ काढणी, झावळ्यांची स्वच्���ता, कीडनाशक फवारणी...\nकमी खर्चातील सौर ऊर्जा आधारीत...ग्रामीण भागातील लोक पिण्याच्या पाण्यासाठी...\nजांभूळ प्रक्रिया उद्योगासाठी आवश्यक...औषधी गुणधर्म असूनही व्यावसायिक तत्त्वावरील लागवड...\nयंत्राद्वारे कमी खर्चात भात पेरणी शक्यभाताची रोपवाटिका करणे, जगवणे, रोपांची वाहतूक,...\nएका कुटुंबासाठी स्वयंपूर्ण शिवार वसाहतअर्धा एकर शेतजमीन (दोन हजार चौ.मी. सूर्यप्रकाश) व...\nकोरडवाहू सोयाबीनसाठी नावीण्यपूर्ण पेरणी...कोरडवाहू परिस्थितीत सोयाबीनच्या लागवडीसाठी जोळओळ...\nसुधारीत वाण, एकात्मिक तंत्रज्ञानातून...तेलबियांचे घटते क्षेत्र, उत्पादकतेची समस्या...\nयंत्राद्वारे भात रोपांची लावणीभात लावणी यंत्राचे वॉकिंग टाईप आणि रायडींग टाईप...\nभात पेरणीसाठी सुधारित यंत्रेभात लागवडीसाठी सुधारित यंत्राचा वापर फायदेशीर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/thane-news/shiv-sena-local-leaders-in-ambernath-badlapur-not-in-favour-of-alliance-zws-70-2038235/", "date_download": "2020-08-07T22:02:31Z", "digest": "sha1:5T47YDS2MASGROM2H77PBGESXMMHRWOA", "length": 16497, "nlines": 212, "source_domain": "www.loksatta.com", "title": "shiv sena local leaders in ambernath badlapur not in favour of alliance zws 70 | अंबरनाथ, बदलापुरात महाविकास आघाडी नको! | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nशार्कच्या पिल्लांच्या मासेमारीत वाढ\nसागरी किनारा मार्गचा भराव सुरक्षित\nअंबरनाथ, बदलापुरात महाविकास आघाडी नको\nअंबरनाथ, बदलापुरात महाविकास आघाडी नको\nनवी मुंबईत आघाडीसाठी आग्रही शिवसेनेचा नगरपालिकांत मात्र विरोध\nनवी मुंबईत आघाडीसाठी आग्रही शिवसेनेचा नगरपालिकांत मात्र विरोध\nनवी मुंबई, औरंगाबाद महापालिका तसेच अंबरनाथ, बदलापूर नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी बहुसदस्यीय प्रभाग पद्धत (पॅनेल) रद्द करण्यासाठी राज्य सरकारच्या पातळीवर वेगाने सूत्रे हलत आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने या सर्व ठिकाणी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जागावाटपाची समीकरणे आखण्यास सुरुवात केली आहे. मात्र, नवी मुंबईत महाविकास आघाडीचा प्रयोग होणे निश्चित असताना अंबरनाथ, बदलापुरात मात्र स्वबळावरच निवडणूक लढवण्याचा शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांचा आग्रह आहे.\nचार वर्ष��ंपूर्वी झालेल्या कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत सत्ताधारी शिवसेनेला भाजपकडून जोरदार आव्हान देण्यात आले होते. ही निवडणूक पॅनेल पद्धतीने घेण्यात आली असती तर २७ गावे तसेच डोंबिवलीतील काही प्रभागांमधून भाजपला अधिक यश मिळाले असते असे निरीक्षण स्थानिक भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी नोंदविले होते. हा अनुभव लक्षात घेऊन मुंबई, नागपूर वगळता ठाण्यासह राज्यातील इतर महापालिका आणि नगरपालिकांच्या निवडणुका पॅनेल पद्धतीने घेण्याचा निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. या पद्धतीचा फायदा भाजपला बऱ्यापैकी मिळाला. राज्यात नुकताच सत्ताबदल झाल्यानंतर ही पद्धत रद्द केली जावी असा आग्रह दोन्ही काँग्रेेसकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे धरण्यात आला. नवी मुंबईतील काँग्रेसच्या काही नेत्यांनी मध्यंतरी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन याविषयी सविस्तर चर्चा केली होती. येत्या चार महिन्यांत नवी मुंबई, औरंगाबाद महापालिका आणि अंबरनाथ-बदलापूर नगरपालिकेच्या निवडणुका आहेत. या सर्व ठिकाणी दोन्ही काँग्रेसच्या तुलनेत शिवसेनेची मोठी ताकद आहे. असे असले तरी नवी मुंबईत गणेश नाईक यांच्या माध्यमातून भाजपचे तर औरंगाबाद शहरात भाजप आणि एमआयएम अशा दोन पक्षांचे आव्हान शिवसेनेपुढे आहे.\nया चारही शहरांची राजकीय परिस्थिती लक्षात घेता शिवसेनेने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सामोरे जाताना स्वतंत्रपणे रणनीती आखण्यास सुरुवात केली असून काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत कोणत्या ठिकाणी आघाडी करायची तसेच जागावाटपाचा फॉम्र्युला कसा ठरवायचा याची चाचपणीही सुरू आहे. त्यानुसार नवी मुंबई महापालिकेत कॉग्रेस, राष्ट्रवादीला सोबत घेऊन निवडणुक लढविण्याचा निर्णय पक्का करण्यात आला असून यासंबंधी दोन्ही कॉग्रेसच्या नेत्यांसोबत बैठकाही सुरु करण्यात आल्या आहेत, अशी माहिती शिवसेनेतील एका वरिष्ठ नेत्याने ‘लोकसत्ता’ला दिली. असे असले तरी अंबरनाथ आणि बदलापूरात मात्र आघाडी करु नका असा आग्रह स्थानिक शिवसेना नेत्यांनी धरला आहे. या दोन्ही नगरपालिकांमध्ये शिवसेनेची एकहाती सत्ता आहे. बदलापूरात भाजपचे मोठे आव्हान शिवसेनेपुढे आहे. याठिकाणी किसन कथोरे भाजपच्या तिकीटावर निवडून आले आहेत. त्यामुळे बदलापूरात राष्ट्रवादी���ा सोबत घेऊन जागा वाटपाचे गणित बसविता येईल का याचीही चाचपणी देखील केली जात आहे, अशी माहिती शिवसेनेतील सुत्रांनी दिली.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nसुशांतच्या मृत्यूपूर्वी काही दिवस आधी रियाने मुंबईत घेतले दोन आलिशान फ्लॅट्स\nश्रुती मोदी आहे तरी कोण सुशांतच्या मृत्यूप्रकरणी CBI ने तिच्या विरोधात दाखल केला गुन्हा\nसुशांत सिंहच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे देण्यास रिया चक्रवर्तीचा विरोध, म्हणाली...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल शंकुतला देवींनी मृत्यूआधी केलेली 'ती' भविष्यवाणी ठरली खरी\nसोनू सूदच्या मदतीचा ओघ कायम; रशियात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना केलं एअरलिफ्ट\nराज्यातील ग्रामीण भागांमधील करोना प्रादुर्भाव चिंताजनक\nकंपनी सेक्रेटरी प्रवेश परीक्षा ऑनलाइन\nदेशात २४ तासांत ६२,५३८ रुग्ण\nमुंबईतील ७७ टक्के रुग्ण करोनामुक्त\nमशिदीच्या पायाभरणीस जाणार नाही - आदित्यनाथ\nवकील तूर्त अत्यावश्यक सेवेत नाहीत\nऑनलाइन वर्गाना प्राध्यापकांचा विरोध\nतंत्रशिक्षण पदविका प्रवेशप्रक्रिया सोमवारपासून\nमुंबईतील मॉल्समध्ये ‘आरोग्य सेतू’ची ग्राहकांवर सक्ती\nयूपीएससी गुणवंताशी सोमवारी संवाद\n1 सॅटिसखालील रिक्षा मनमानीला चाप\n2 प्रगत भावनेकडे येण्यासाठी साक्षी भाव निर्माण करा\n3 ‘म्हाडा’ वसाहतींना समस्यांचा विळखा\nअजित पवार मनसे नगरसेवकावर भडकले; म्हणाले, \"आमचे चार मंत्री करोना पॉझिटिव्ह आलेत\"X\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nश्रावणातही सामिष आहाराकडे कल\nसार्वजनिक गणेशोत्सव अडीच दिवसांचा\nठाणे जिल्ह्य़ात दिवसभरात ४४ जणांचा मृत्यू\nधरणांच्या पाणीसाठय़ात समाधानकारक वाढ\nवादळात सापडलेल्या मच्छीमारांची सुखरूप सुटका\nउघडय़ा नाल्यात पडून तरुणाचा मृत्यू", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmanthan.com/2020/08/blog-post_36.html", "date_download": "2020-08-07T21:19:56Z", "digest": "sha1:YE4MFUBNATMBSLHTFP5EVAJFMHQJWE45", "length": 9379, "nlines": 50, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "महादेवाला दुग्ध अभिषेक करुन दुध दर वाढीचे स���कडे ! - Lokmanthan.com", "raw_content": "\nHome / Unlabelled / महादेवाला दुग्ध अभिषेक करुन दुध दर वाढीचे साकडे \nमहादेवाला दुग्ध अभिषेक करुन दुध दर वाढीचे साकडे \nमहादेवाला दुग्ध अभिषेक करुन दुध दर वाढीचे साकडे \nदुध उत्पादक शेतकरी तसेच अखिल भारतीय क्रांतीसेनेच्या वतीने मागील महिन्यात दुध दर वाढ व मागील चार महिन्याचा दुध दराचा फरक देण्याची मागणी केली होती.शासनाने दुध दर वाढीबाबत आयोजित केलेल्या बैठकीत व त्यानंतर कुठलाही ठोस निर्णय न घेतल्यामुळे दुध उत्पादक शेतक-यांना कोणीही वाली राहिला नाही असे सिद्ध होत आहे.त्यामुळे श्रावण महिन्याच्या मुहूर्तावर महादेवाला अभिषेक करून सरकारला दुध दर वाढीची सुद्धबुद्दी देवो,असे कोंढवड येथील दुध उत्पादक शेतक-यांनी महादेवाला साकडे घालत आंदोलन केले.\nगेल्या मार्च महिन्यापासून ते आजवर कोरोनाच्या काळात ग्रामीण भागातील शेतकरी मेटाकुटीला आला आहे.शेतकर्यांचा जोडधंदा असलेल्या दुध व्यवसायाला दर मिळत नसल्याने दुध उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहे.अशीच परिस्थिती राहिली तर दुध उत्पादक शेतकरी उद्धवस्त होतील.याचे उदाहरण राहुरी येथील दरडगावच्या शेतकऱ्याने दुधाला दर मिळत नसल्याने आत्महत्या केली आहे. कोराना येण्यापुर्वी जो दर होता त्याच दरात दुध विक्री करणारे दुध विक्री करत असताना मग शेतकर्यांकडून खरेदी केलेल्या दुधाला का कमी दर दिला जात आहे असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.\nया पार्श्वभूमीवर शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी अखिल भारतीय क्रांतीसेनेने दि. १३ जुलै २०२० रोजी मा. मुख्यमंत्री साहेब, महाराष्ट्र राज्य यांना ई-मेल द्वारे दुधाला किमान ३० रुपये दर व मागील चार महिन्याचा दुध दराचा फरक देण्याची मागणी केली होती.यानंतर मंत्रालयात दुध दर वाढीबाबत दि. २१ जुलै २०२० रोजी बैठक होऊन चर्चा झाली.परंतु बैठकीला १० दिवस उलटूनही आजपर्यंत शासनाकडून कोणतीही अमंलबजावणी झालेली दिसुन येत नाही.उलट बैठकीनंतर दुध संघाकडून दुध उत्पादक शेतक-यांकडुन खरेदी दरात घट करण्यात आली आहे.याचा अर्थ दुध उत्पादक शेतक-यांना कोणीही वाली राहिला नाही असे सिद्ध झाले आहे.त्यामुळे श्रावण महिन्याच्या मुहूर्तावर महादेवाला अभिषेक करून सरकारला दुध दर वाढीची सुद्धबुद्दी देवो,असे साकडे घालण्यात आले.\nयावेळी जगन्नाथ पंढरीनाथ म्हसे, जगन्नाथ भाऊसाहेब म्हसे, गोरक्षनाथ माळवदे,कोंढवडचे उपसरपंच ज्ञानेश्वर म्हसे,क्रांतीसेनेचे संपर्क प्रमुख मधुकर म्हसे,किशोर म्हसे, गोरक्षनाथ म्हसे,राहुल म्हसे,लक्ष्मण म्हसे,संदीप म्हसे, नंदकिशोर म्हसे,सुरेश म्हसे, भाऊसाहेब पवार,गोपी म्हसे आदी दुध उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nमहादेवाला दुग्ध अभिषेक करुन दुध दर वाढीचे साकडे \nमाजी मंत्री प्रा. राम शिंदे यांच्यासह ३८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल \nमाजी मंत्री प्रा. राम शिंदे यांच्यासह ३८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल कर्जत / प्रतिनिधी कर्जत तालुक्यातील माहिजळगाव येथे दूध आं...\nतालुक्यात आज 25 व्यक्ती कोरोना बाधित, पारनेर शहरातील किराणा दुकानदार कोरोना बाधित \nपारनेर भाजी मंडईतील किराणा दुकानदाराच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची आज रात्री रॅपिड चाचणी तालुक्यात आज 25 व्यक्ती कोरोना बाधित, पारनेर ...\nसुरेगाव परिसरात बकरी ईद घरीच साजरी होणार -डॉ. सय्यद \nसुरेगाव परिसरात बकरी ईद घरीच साजरी होणार -डॉ. सय्यद कान्हेगाव/प्रतिनिधी : मुस्लिम धर्माचा पवित्र बकरी ईद सण कोरोनाच्या सावटाखाली असल्याने ...\nगांजीभोयरे येथे दोन गटात तुंबळ हाणामारी, १६ जणांन विरोधात गुन्हा दाखल \nपारनेर तालुक्यातील गांजीभोयरे येथे दोन गटात रस्त्याच्या कारणावरून तुंबळ हाणामारी पारनेर प्रतिनिधी - पारनेर तालुक्यातील ...\nतालुक्यात २४ पॉझिटिव्ह, तर येळपणे येथील एका रुग्णाचा मृत्यू. \nतालुक्यात २४ पॉझिटिव्ह, तर येळपणे येथील एका रुग्णाचा मृत्यू. येळपणे/ प्रतिनिधी :- श्रीगोंदा तालुक्यात आज दिवसभरात एकूण...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/google-maps", "date_download": "2020-08-07T20:39:18Z", "digest": "sha1:HZRGKCT5OBPWPYIGLNUE2BFQQ6S4UKY5", "length": 10891, "nlines": 166, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Google maps Archives - TV9 Marathi", "raw_content": "\nAir India Plane Skids | केरळमध्ये एअर इंडियाचं विमान रन वेवरुन घसरलं, विमानाचे दोन तुकडे, 17 जणांचा मृत्यू\nKerala Plane Crash | वडील सैन्यातील माजी ब्रिगेडियन, मोठा भाऊ कारगील युद्धात शहीद, कॅप्टन दीपक साठे यांच्यावर काळाचा घाला\nडॉ. आरती ठिक होतील, पिंपरी-चिंचवडमधील कोरोनाबाधित डॉक्टरच्या कुटुबियांना शरद पवारांचा फोन\nगुगलकडून 30 लाख अकाऊंट बंद, तुमच्या अकाऊंटचाही समावेश\nगुगलने गेल्यावर्षी आपल्या मॅप सेवेतून 30 लाखांपेक्षा अधिक व्यावसायीक अकाऊंट बंद केले आहेत. कंपनीच्या ब्लॉगनुसार या बोगस अकाऊंटद्वारे ग्राहकांची फसवणूक होऊ शकते.\nआता गुगल मॅपवरुन ट्रेनचे लाईव्ह स्टेटस पाहता येणार\nअनेकदा गुगल करा म्हणजे सापडले,अस सहज म्हटलं जात. प्रवासादरम्यान रस्ता शोधण्यासाठीही अनेकजण ‘गुगल मॅप्स’चा वापर घेतात. याच कारणामुळे गुगलने भारतीय लोकांसाठी लाईव्ह ट्राफिक स्टेटसचा नवा पर्याय उपलब्ध केला आहे.\nअनोळखी रस्ते आता स्वत:च शोधा, GPS बंद होण्याच्या मार्गावर\nमुंबई : ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम म्हणजेच GPS शिवाय आज आपण आपल्या जीवनाची कल्पनाही करु शकत नाही. रेल्वेची माहिती असो किंवा गुगल मॅपचा वापर, GPS आपल्या\nरिक्षाचं भाडं आता गुगल मॅपवर पहा\nनवी दिल्ली : गुगलने आपल्या यूझर्ससाठी एक खास फीचर आणले आहे. आता गुगल मॅप यूझर ‘पब्लिक ट्रान्सपोर्ट’ मोडमध्ये ऑटो रिक्षाचं ऑप्शनही दिसणार आहे. या मोडला\n आता गुगलवरुनही बँकिंग फ्रॉड\nनवी दिल्ली : ऑनलाईन बँकिंग फ्रॉडचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. ऑनलाईन बँकिंग सुरक्षित असल्याचं सांगितलं जातं, पण ऑनलाईन फसवणुकीची अनेक प्रकरणं दररोज समोर येत असतात.\nAir India Plane Skids | केरळमध्ये एअर इंडियाचं विमान रन वेवरुन घसरलं, विमानाचे दोन तुकडे, 17 जणांचा मृत्यू\nKerala Plane Crash | वडील सैन्यातील माजी ब्रिगेडियन, मोठा भाऊ कारगील युद्धात शहीद, कॅप्टन दीपक साठे यांच्यावर काळाचा घाला\nडॉ. आरती ठिक होतील, पिंपरी-चिंचवडमधील कोरोनाबाधित डॉक्टरच्या कुटुबियांना शरद पवारांचा फोन\n पायाला जखम असल्यास पावसाच्या पाण्यातून चालणे टाळा\nकुणालाही सोडणार नाही, पितळ उघडं पाडल्याशिवाय गप्प बसणार नाही : अविनाश जाधव\nAir India Plane Skids | केरळमध्ये एअर इंडियाचं विमान रन वेवरुन घसरलं, विमानाचे दोन तुकडे, 17 जणांचा मृत्यू\nKerala Plane Crash | वडील सैन्यातील माजी ब्रिगेडियन, मोठा भाऊ कारगील युद्धात शहीद, कॅप्टन दीपक साठे यांच्यावर काळाचा घाला\nडॉ. आरती ठिक होतील, पिंपरी-चिंचवडमधील कोरोनाबाधित डॉक्टरच्या कुटुबियांना शरद पवारांचा फोन\n पायाला जखम असल्यास पावसाच्या पाण्यातून चालणे टाळा\nडॉ. आरती ठिक होतील, पिंपरी-चिंचवडमधील कोरोनाबाधित डॉक्टरच्या कुटुबियांना शरद पवारांचा फोन\nCorona Vaccine | कोरोना लस 225 रुपयांना उपलब्ध होणार, सिरम इन्स्टिट्यूटचा बिल गेट्स फाऊंडेशनसोबत 10 कोटी डोसचा करार\n” जम्बो कोव्हिड सेंटरच्या पाहणीवेळी अजित पवारांची विचारणा\nPune Corona | पुणेकरांना दिलासा, कोरोना रुग्ण दुप्पटीचा कालावधी 33 दिवसांवर, मृत्यूदरही घसरला\nCrop Loan : राज्यातील 12 जिल्ह्यात 50 टक्क्यांपेक्षा कमी पीक कर्ज वाटप : सहकारमंत्री बाळासाहेब पाटील\nपुण्यातील गणेशोत्सवाची नियमावली ठरली, बाप्पाच्या मिरवणुकीसह ‘या’ गोष्टींना मनाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.amruta.org/mr/1987/12/20/attention-on-quality-rahuri-1986/", "date_download": "2020-08-07T21:28:08Z", "digest": "sha1:JQTKZL5MAVI7AWCZTV5XODBVBG2E6MXD", "length": 22349, "nlines": 45, "source_domain": "www.amruta.org", "title": "Puja, Attention on Quality – Amruta", "raw_content": "\nShri Mataji सर्व भाषणे\nहे नरकात होते. त्या नरकातून निघून स्वगात बसलेत आणि तुम्ही पृथ्वीतलावर होते ते नरकात चालले. काहीतरी अद्वितीय केल्याशिवाय तुम्ही सहजयोगी होऊ शकत नाही. कारण तुम्हाला प्रकाश मिळालेला आहे. ख्रिस्तांनी सांगितले आहे, की ज्यांना प्रकाश मिळाला असे दिवटे कोणी टेबलाच्या खाली ठेवत नाही. नुसतं स्वत:चं महत्त्व स्वत:च मिरवायचं सगळीकडे आणि स्वत:ला फार मोठ समजायचं, की आम्ही हे केलं आणि आम्ही ते केलं. त्याला काही अर्थ नाही. स्वत:चा प्रकाश लोकांना दिसला पाहिजे. जे आता हा मंडपच उभारला. तो सहजयोग्यांनी उभारला पाहिजे. मला चालतच नाही दूसर्यांनी उभारलेला, सहजयोगी नाहीत. माझ्या डोक्यावर छत्र धरलं आहे तुम्ही. माझ्या डोक्यावरती गंगासुद्धा चढू शकत नाही. तुम्हाला चढवलं आहे मी. गंगेला तुम्ही माझ्या डोक्यावर चढवलं तर तुम्ही गंगेत वाहून जाल. तिला सहन नाही होणार की मी आदिशक्तीच्या डोक्यावर गेले म्हणून. तर तुम्हाला मी डोक्यावर बसून वाट्टेल त्याने माझ्या डोक्यावरती छत्र बांधायचं की काय वाट्टेल त्याने मेहनत करायची का वाट्टेल त्याने मेहनत करायची का हे सगळं ठेवलेले आहे, म्हणून सहजयोग्यांनीच केलेल्या मेहनतीलाच मी पावणार आहे आणि मला हे असलं नको. त्याने माझं डोकं जड होऊन जातं. हे सगळे मंडप वरगैरे तुम्ही स्वत: बांधायला पाहिजे. तुम्ही सहजयोगी आहात. त्याचं किती कौतुक पाहिजे. अहो, इथे अजंठ्याची लेणी बघा, दहा पिढ्यांमध्ये बांधली आहेत. त्यांनी बुद्धाला कधी पाहिलं नव्हतं. दहा पिढ्यांमध्ये एका पिढीनंतर दूसरी पिढी, तिसरी पिढी, त्यांनी त्याच्यात कसं कोरीव काम केलं, कशी दगडामध्ये त्यांनी व्यवस्था केली असेल हे सगळं ठेवलेले आहे, म्हणून सहजयोग्यांनीच केलेल्या मेहनतीलाच मी पावणार आहे आणि मला हे असलं नको. त्याने माझं डोकं ज�� होऊन जातं. हे सगळे मंडप वरगैरे तुम्ही स्वत: बांधायला पाहिजे. तुम्ही सहजयोगी आहात. त्याचं किती कौतुक पाहिजे. अहो, इथे अजंठ्याची लेणी बघा, दहा पिढ्यांमध्ये बांधली आहेत. त्यांनी बुद्धाला कधी पाहिलं नव्हतं. दहा पिढ्यांमध्ये एका पिढीनंतर दूसरी पिढी, तिसरी पिढी, त्यांनी त्याच्यात कसं कोरीव काम केलं, कशी दगडामध्ये त्यांनी व्यवस्था केली असेल तुम्हीच विचार करा. काय ती श्रद्धा आणि काय त्यांचं मोठेपण. सगळी हाताने मेहनत केली. तुम्हाला साध्या डोळ्यांनी दिसत नाही ते त्यांनी अंधारात कसं बांधलं तुम्हीच विचार करा. काय ती श्रद्धा आणि काय त्यांचं मोठेपण. सगळी हाताने मेहनत केली. तुम्हाला साध्या डोळ्यांनी दिसत नाही ते त्यांनी अंधारात कसं बांधलं त्यांच्यासमोर बुद्ध नव्हता. म्हणजे सगळे असे साधक, त्या बुद्धालाच मिळाले, बाकीचे गेले की काय त्यांच्यासमोर बुद्ध नव्हता. म्हणजे सगळे असे साधक, त्या बुद्धालाच मिळाले, बाकीचे गेले की काय आमच्याचजवळ हा प्रकार कशाला आमच्याचजवळ हा प्रकार कशाला बर दुसऱ्यांचे जे फालतू गुरू आहेत त्यांच्या शिष्यांना बघा बर दुसऱ्यांचे जे फालतू गुरू आहेत त्यांच्या शिष्यांना बघा सेवा करतो म्हणे आम्ही. भजनात नुसतं म्हणायचं, ‘हो सके तो सेवा हम से करा लेना ,’ काही होऊच शकत नाही तर सेवा कसली करून घ्यायची. तरी आता कृपा करून ह्यांना वाढायचं वगैे काम सहजयोग्यांनी केलं पाहिजे. बायकांनी स्वयंपाकाला मदत केली पाहिजे. एक आचारी लावून ठेवला त्याने स्वयंपाक केला सेवा करतो म्हणे आम्ही. भजनात नुसतं म्हणायचं, ‘हो सके तो सेवा हम से करा लेना ,’ काही होऊच शकत नाही तर सेवा कसली करून घ्यायची. तरी आता कृपा करून ह्यांना वाढायचं वगैे काम सहजयोग्यांनी केलं पाहिजे. बायकांनी स्वयंपाकाला मदत केली पाहिजे. एक आचारी लावून ठेवला त्याने स्वयंपाक केला बायकांनी पोळ्या लाटल्या पाहिजेत. काहीतरी करा हाताने काम बायकांनी पोळ्या लाटल्या पाहिजेत. काहीतरी करा हाताने काम त्यांना अशी आचार्यांच्या जेवणाची सवय नाही स्वतः हाताने स्वयंपाक करून खातात ते ब्राह्मण लोक झालेत आणि तुम्ही मात्र त्यांना आचार्यांचं जेवण देता. पैसे देतात ना माताजी त्यांना अशी आचार्यांच्या जेवणाची सवय नाही स्वतः हाताने स्वयंपाक करून खातात ते ब्राह्मण लोक झालेत आणि तुम्ही मात्र त्यांना आचार्यांचं जेवण देता. पैसे देतात ना माताजी मग असं म्हटलं, की माताजी पैसे वाचवायच्या मागे आहेत. अरे, पैसे वाचले तर ते तुमच्याच ट्रस्टला देते आहे मी मग असं म्हटलं, की माताजी पैसे वाचवायच्या मागे आहेत. अरे, पैसे वाचले तर ते तुमच्याच ट्रस्टला देते आहे मी ते काही मी खाते आहे का ते काही मी खाते आहे का लाखोंनी रुपये तिथे मोजले ते काय तुम्ही मोजले लाखोंनी रुपये तिथे मोजले ते काय तुम्ही मोजले सगळं लक्ष पैशांकडे. सगळ लक्ष तिकडे. म्हणूनच ते मिळत नाहीये. परमेश्वराकडे लक्ष ठेवलं पाहिजे. आता हे अनुभव इतके वाढत चालले आहेत. आज म्हटलं राहरीला हे सांगितलेलं बरं सगळं लक्ष पैशांकडे. सगळ लक्ष तिकडे. म्हणूनच ते मिळत नाहीये. परमेश्वराकडे लक्ष ठेवलं पाहिजे. आता हे अनुभव इतके वाढत चालले आहेत. आज म्हटलं राहरीला हे सांगितलेलं बरं आता ही टेप तुम्ही ন\nसगळीकडे पाठवा. ही काही नुसती राहरीकरांसाठी नाहीये किंवा तिथे औरंगाबादसाठी नाहीये. ही सगळ्या हिंदुस्थानात पाठवा आणि त्याचं ट्रान्सलेशन करून पाठवा. हा प्रकार आपला माताजी म्हणताहेत, हा बंद केला पाहिजे. निदान हे आधी बंद करा म्हणजे पुढे होणार काहीतरी. अहो, म्हणजे घोर अंधःकार आहे नुसता ह्याबाबतीत. तुम्हाला काय हवं होतं ते सगळ दिलं. सहजयोगासंबंधीचे ज्ञान, सात चक्रावरची माहिती. कुंडलिनी उचलण्याची शक्ती, जी फारच कमी लोकांना आहे. नव्हतीच ती तुम्हाला. एका क्षणात ही कुंडलिनी उचलू शकता. म्हणजे इतके उच्च पदावर बसवल्यावर, एखाद्या माणसाला जर राज्यपदावर बसवलं आणि तो भीक मागत फिरला झोळी घेऊन तर त्याला काय म्हणायचं ते तुम्ही शब्द सांगा. माझ्याजवळ एवढे शब्द नाहीत. पूर्वी संतांनी ज्या शिव्या घातल्या शिष्यांना आणि त्यांना थोबाडीत मारत असत, श्रीमुखात देत असत, ते आता मला कळलं. मी तसं काही केलेलं नाही. मला करायचं नाही आणि मला जमणारही नाही. एवढेच बोलायचे जीवावर येते माझ्या. फक्त विनंती आहे, की आता कृपा करून हृदयापासून सहजयोग स्वीकारावा. हृदयापासून कार्य करा. हृदयामध्ये बसवा मला. तेव्हा कार्य होणार आहे. मी ह्या वयात एवढी मेहनत करते. सकाळ – संध्याकाळ धडपडत आहे तुम्हाला माहिती आहे. हे लोक नुसते फिरतीवरच आहे, पण मी किती मेहनत करते, तुम्हाला शोभतं का ते तुम्ही शब्द सांगा. माझ्याजवळ एवढे शब्द नाहीत. पूर्वी संतांनी ज्या शिव्या घातल्या शिष्यांना आण�� त्यांना थोबाडीत मारत असत, श्रीमुखात देत असत, ते आता मला कळलं. मी तसं काही केलेलं नाही. मला करायचं नाही आणि मला जमणारही नाही. एवढेच बोलायचे जीवावर येते माझ्या. फक्त विनंती आहे, की आता कृपा करून हृदयापासून सहजयोग स्वीकारावा. हृदयापासून कार्य करा. हृदयामध्ये बसवा मला. तेव्हा कार्य होणार आहे. मी ह्या वयात एवढी मेहनत करते. सकाळ – संध्याकाळ धडपडत आहे तुम्हाला माहिती आहे. हे लोक नुसते फिरतीवरच आहे, पण मी किती मेहनत करते, तुम्हाला शोभतं का तुम्ही तरुण लोक आहात. तरुण आहात सगळेजण. माझ्यापेक्षा फार लहान आहात. मेहनत कोण करणार तुम्ही तरुण लोक आहात. तरुण आहात सगळेजण. माझ्यापेक्षा फार लहान आहात. मेहनत कोण करणार आम्ही काहीतरी करून दाखवलं पाहिजे. स्वत: पूरतं बघितलं नाही पाहिजे. तेव्हा कृपा करून सगळ्यांनी हात घातला पाहिजे. सगळ्यांनी व्यवस्था केली पाहिजे. सजवले पाहिजे. कधीही हे लोक डेकोरेशनला कोणाला बोलवणार नाहीत. काय काय डेकोरेशन केले ह्यांनी आम्ही काहीतरी करून दाखवलं पाहिजे. स्वत: पूरतं बघितलं नाही पाहिजे. तेव्हा कृपा करून सगळ्यांनी हात घातला पाहिजे. सगळ्यांनी व्यवस्था केली पाहिजे. सजवले पाहिजे. कधीही हे लोक डेकोरेशनला कोणाला बोलवणार नाहीत. काय काय डेकोरेशन केले ह्यांनी जर तुम्ही बघितलंत तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. बरं आाजपर्यंत कधीही अशा माणसाला हात लावू दिला नाही, जो रियलायज्ड नाहीये. ह्या सर्व गोष्टींमुळेच आता इलेक्ट्रिसिटी नाही. त्याला कारण तुम्ही लोक. मी नाही. कारण असं आहे, जशी तुमची परिस्थिती असेल, तितकेच परमेश्वर तुम्हाला देईल. तितकेच झेपले पाहिजे. जास्त दिलं म्हणजे डोक खराब होतं माणसाचं. तरी किती दिलेले आहे. विचार करा, ‘किती दिलं आहे माताजींनी. किती दिलं, किती प्रेम दिलं. किती विचार ठेवला. आम्ही जरी मूर्खासारखे वागलो, तरी माताजी आम्हाला किती प्रेमाने वागवत राहिल्या. पदोपदी आमच्याकडे लक्ष ठेवलं. कुठे आम्हाला त्रास झाला. मुल फस्स्ट क्लास आली. सगळे काही झालं व्यवस्थित. व्यवस्थित होत आहे. आमच्या नोकऱ्या ठीक झाल्या. आमच्या मनाप्रमाणे सगळं काही झालं. पैसे मिळाले. सर्व तऱ्हेचं आम्हाला सुख मिळालेलं आहे.’ तर हा विचार मनामध्ये ठेवला पाहिजे. तुमच हित साधायचं आहे मला आणि हित ह्याच्यात नाही, की नुसते तुम्ही समृद्ध झाले म्हणजे हित झालं. काहीतरी अद्वितीय झालं पाहिजे. अलौकिक झालं पाहिजे. शिवाजी महाराजांना जिजाईंनी एवढं मोठं केलं. एकटे शिवाजी महाराज उभे केले. मला हजारो आज उभे करायचे आहेत. तुम्ही सगळे आत्मसाक्षात्कारी आहात. त्यावेळेला तेच एकटे आत्मसाक्षात्कारी होते. पण आज तुम्ही आत्मसाक्षात्कारी आहात आणि त्याचं काहीतरी समोर दिसलं पाहिजे. जात-पात, आणि घाणेरड्या ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या सोडल्या पाहिजेत. ह्याच्यातून निघून आणि व्यवस्थित आपल्याला मोकळं करून घेतलं पाहिजे. साधु-संतांना काही जात नव्हती. इथे इतकी साधु-संतांनी तुमच्यासाठी मेहनत करून ठेवलेली आहे. अरे ह्या लोकांना तर काय साधु-संत माहिती\nनव्हते. रामासारखे लोक पाहिले नाहीत. कृष्णासारखे लोक पाहिले नाहीत. तुमच्यासाठी तर केवढं ओतलंय देवाने इथे ह्या सोन्यासारख्या देशामध्ये असे लोक कसे निघतील हो, कोळशासारखे ह्या सोन्यासारख्या देशामध्ये असे लोक कसे निघतील हो, कोळशासारखे शक्य नाही. ते सोनं फक्त उजळून घेतलं पाहिजे. ते आहे आतमध्ये. त्या पूर्वपुण्याईशिवाय तुम्ही इथे आला नाहीत. ह्या देशात जन्माला यायचं म्हणजे फार पूर्वपुण्याई पाहिजे. ही सगळी पूर्वपुण्याई घेऊन तुम्ही इथे जन्म घेतलात. मच्छिंद्रनाथांपासून सगळ्यांनी इथे एवढी मेहनत केलेली. ती सगळी काय तुम्ही वाया घालवणार आहात शक्य नाही. ते सोनं फक्त उजळून घेतलं पाहिजे. ते आहे आतमध्ये. त्या पूर्वपुण्याईशिवाय तुम्ही इथे आला नाहीत. ह्या देशात जन्माला यायचं म्हणजे फार पूर्वपुण्याई पाहिजे. ही सगळी पूर्वपुण्याई घेऊन तुम्ही इथे जन्म घेतलात. मच्छिंद्रनाथांपासून सगळ्यांनी इथे एवढी मेहनत केलेली. ती सगळी काय तुम्ही वाया घालवणार आहात आज त्याची फळें लागली आहेत. आज त्याला रूप आलेले आहे. ते स्वरूप लोकांना दिसू देत, की सहजयोगी म्हणजे काहीतरी आहेत. आपापसात भांडणं आणि हे, ते सगळं बंद करून एकजुटीने, सामूहिकतेने सगळ्यांनी राहिलं पाहिजे. पैशाच्या बाबतीत माझं असं म्हणणं आहे, की तुम्ही एक कमिटी करा. सगळे मिळून पैसा खर्च करा. कुठे खर्च झाला तो व्यवस्थित करा, त्याचा हिशेब, अहवाल पूर्णपणे मला एका माणसाकडून नको, सगळ्यांकडून पाहिजे. पण असं होतील. तशी भांडणं करायची नाहीत. हे सगळे लोक कसे एकजुटीने राहतात. चौदा केल्याबरोबर भांडणं सुरू देशातले लोक आहेत. आपले एका देशातले काय, एका गावातले काय, एका खेड्यातले काय, एका घरातले लोकसुद्धा एकत्र राहू शकत नाही. सगळ्यांना शिंगच फुटलेली आहेत. बरं, शिंग फुटली तरी हरकत नाही. पण ती शिंग सारखी वापरायची काही गरज नाही. तेव्हा आपल्याला एक सुकृत आलं पाहिजे, एक विशेष रूप आलं पाहिजे. एवढ्या मोठ्या क्रांतीमध्ये घुसळून निघालं पाहिजे. लोकांनी म्हटलं पाहिजे, की इथले लोक काही विशेष आहेत. त्याच्याचमुळे लक्ष्मीचं काहीच कुठे दिसत नाही. हात आमचे चालत नाही आणि ह्या सर्व तऱ्हेची निगेटिव्हिटी दिसते. तेव्हा कृपा करून लोकांनी हा विचार करावा, सहजयोग्यांनी, की आता आपण सगळ्यांनी मिळून काय कार्य करावं आज त्याची फळें लागली आहेत. आज त्याला रूप आलेले आहे. ते स्वरूप लोकांना दिसू देत, की सहजयोगी म्हणजे काहीतरी आहेत. आपापसात भांडणं आणि हे, ते सगळं बंद करून एकजुटीने, सामूहिकतेने सगळ्यांनी राहिलं पाहिजे. पैशाच्या बाबतीत माझं असं म्हणणं आहे, की तुम्ही एक कमिटी करा. सगळे मिळून पैसा खर्च करा. कुठे खर्च झाला तो व्यवस्थित करा, त्याचा हिशेब, अहवाल पूर्णपणे मला एका माणसाकडून नको, सगळ्यांकडून पाहिजे. पण असं होतील. तशी भांडणं करायची नाहीत. हे सगळे लोक कसे एकजुटीने राहतात. चौदा केल्याबरोबर भांडणं सुरू देशातले लोक आहेत. आपले एका देशातले काय, एका गावातले काय, एका खेड्यातले काय, एका घरातले लोकसुद्धा एकत्र राहू शकत नाही. सगळ्यांना शिंगच फुटलेली आहेत. बरं, शिंग फुटली तरी हरकत नाही. पण ती शिंग सारखी वापरायची काही गरज नाही. तेव्हा आपल्याला एक सुकृत आलं पाहिजे, एक विशेष रूप आलं पाहिजे. एवढ्या मोठ्या क्रांतीमध्ये घुसळून निघालं पाहिजे. लोकांनी म्हटलं पाहिजे, की इथले लोक काही विशेष आहेत. त्याच्याचमुळे लक्ष्मीचं काहीच कुठे दिसत नाही. हात आमचे चालत नाही आणि ह्या सर्व तऱ्हेची निगेटिव्हिटी दिसते. तेव्हा कृपा करून लोकांनी हा विचार करावा, सहजयोग्यांनी, की आता आपण सगळ्यांनी मिळून काय कार्य करावं आपण काय उभं करावं आपण काय उभं करावं आपण काय करू शकतो आपण काय करू शकतो आमच्या भाषणाला…. प्रत्येक भाषण, प्रत्येक शब्द ह्याला मंत्र आहेत. ते फक्त तुम्ही स्वत:मध्ये स्वीकारावेत आणि तेच तुमच्यामध्ये कार्यान्वित होतील आणि अनेक तुम्ही कार्य करून दाखवाल. उद्या तुमच्या कार्यानेच आमचं नाव होणार आहे. आमच्या कार्याने काय आमच्या भाषणाला…. प्रत्येक भाषण, प्रत्येक शब्द ह्याला मंत्र आहेत. ते फक्त तुम्ही स्वत:मध्ये स्वीकारावेत आणि तेच तुमच्यामध्ये कार्यान्वित होतील आणि अनेक तुम्ही कार्य करून दाखवाल. उद्या तुमच्या कार्यानेच आमचं नाव होणार आहे. आमच्या कार्याने काय लोक आम्हाला तसच म्हणतात, तुम्ही आदिशक्तीच आहात. म्हणजे आम्ही कोणीतरी दुसरीच वस्तू आहोत. तुमच्यात ते कार्य कसं संपन्न झालं, ते दिसलं पाहिजे आणि ते जेव्हा दिसेल तेव्हाच सगळं ठीक होईल. असो, आज मुद्दामहून मी सांगितलं, कारण थोडीशी तरी वीरश्री यायला पाहिजे. धडाडी यायला पाहिजे. आणि आजपर्यंत आपण जे नरमाईने सगळी कामं आपल्याबरोबर करतो आहे, तर आपल्याला आपल्यासमोरच (काल्पनिक) उभं राहन विचारलं पाहिजे, ‘का रे बाबा, तू केलस काय आजपर्यंत लोक आम्हाला तसच म्हणतात, तुम्ही आदिशक्तीच आहात. म्हणजे आम्ही कोणीतरी दुसरीच वस्तू आहोत. तुमच्यात ते कार्य कसं संपन्न झालं, ते दिसलं पाहिजे आणि ते जेव्हा दिसेल तेव्हाच सगळं ठीक होईल. असो, आज मुद्दामहून मी सांगितलं, कारण थोडीशी तरी वीरश्री यायला पाहिजे. धडाडी यायला पाहिजे. आणि आजपर्यंत आपण जे नरमाईने सगळी कामं आपल्याबरोबर करतो आहे, तर आपल्याला आपल्यासमोरच (काल्पनिक) उभं राहन विचारलं पाहिजे, ‘का रे बाबा, तू केलस काय आजपर्यंत काय मिळवलस तू सहजयोगामध्ये काय मिळवलस तू सहजयोगामध्ये स्वत:चा स्वार्थ, की परमार्थही मिळवला आहे थोडासा स्वत:चा स्वार्थ, की परमार्थही मिळवला आहे थोडासा’ असा प्रश्न विचारून पुरुषांनी कार्याला लागलं पाहिजे.\nShri Mataji सर्व भाषणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.niramayyogparbhani.org/blog/2018/02/10/captain-underpants-kd-2018-english-full-download-movie-torrent/", "date_download": "2020-08-07T21:00:55Z", "digest": "sha1:TQDZBILIPFEEIM73JUO4FZDQO45FT6PJ", "length": 3328, "nlines": 56, "source_domain": "www.niramayyogparbhani.org", "title": "Captain Underpants Kd 2018 English full Download Movie Torrent – निरामय योग प्रसार व संशोधन केंद्र परभणी", "raw_content": "निरामय योग प्रसार व संशोधन केंद्र परभणी\nतज्ञांशी बोला +९१ ९४२२९६८८७०\nनिरामय योग प्रसार व संशोधन केंद्र परभणी\nनिरामय योग प्रसार व संशोधन केंद्र परभणी\nनिरामयचे नियमित चालणारे उपक्रम\nकरोना साठी श्वसन रोग प्रतिकारशक्ती वर्धक यौगिक अभ्यासक्रम\nनिरामय च्या‌ वार्षिक योग शिक्षक शिबीराची सांगता\nनिरामय योग प्रसार व संशोधन केंद्र, परभणी\n१०३ बंधूप्रेम लोकमान्य नगर, परभणी\nनिरामयचे नियमित चालणारे उपक्रम\n© Copyright 2020 न��रामय योग प्रसार व संशोधन केंद्र परभणी.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/repo-rate-remains-unchanged-at-6-and-reverse-repo-rate-remains-unchanged-at-5-75-rbi-1628060/", "date_download": "2020-08-07T22:32:51Z", "digest": "sha1:X2LGUZ7Q5AQMF2QVS5SS6DGTC5RU4WDN", "length": 15965, "nlines": 219, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Repo rate remains unchanged at 6%, and reverse repo rate remains unchanged at 5.75%: RBI | रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट जैसे थे-आरबीआय | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nशार्कच्या पिल्लांच्या मासेमारीत वाढ\nसागरी किनारा मार्गचा भराव सुरक्षित\nRBI Repo Rate : रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट जैसे थे-आरबीआय\nRBI Repo Rate : रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट जैसे थे-आरबीआय\nसलग तिसऱ्यांदा कोणताही बदल नाही\nरिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (संग्रहित छायाचित्र)\nरिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आज आपले तिमाही पतधोरण जाहीर केले. ज्यामध्ये Repo Rate रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेटमध्ये कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. रेपो रेट ६ टक्के तर रिव्हर्स रेपो रेट ५.७५ टक्के असाच कायम ठेवण्यात आला आहे. सलग तिसऱ्यांदा आरबीआयने रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेटमध्ये कोणताही बदल केलेला नाही. तसेच व्याजदरांमध्येही कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे गृहकर्ज धारकांना दिलासा मिळालेला नाही.\nआंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किंमती भडकल्या आहेत. तसेच खाद्य उत्पादनेही महाग झाली आहेत त्यामुळेच यावेळी जाहीर होणाऱ्या पतधोरणात कोणताही बदल होणार नाही असा अंदाज काही मार्केट तज्ज्ञांनी वर्तवला होता. तो खरा ठरला आहे. चौथ्या तिमाहीत महागाई दर ५.१ टक्के राहू शकतो असा अंदाज आरबीआयने वर्तवला आहे. व्याज दर कपातीसाठी आरबीआय समोर अनेक आव्हाने होती. मात्र तूर्तास तरीही कोणतेही बदल न करता आरबीआयने रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट जैसे थे ठेवले आहेत.\n‘रॉयटर्स’ने दिलेल्या माहितीनुसार ६० पैकी ५८ अर्थतज्ज्ञांनी रिव्हर्स रेपो आणि रेपो रेट जैसे थेच राहतील असा अंदाज वर्तवला होता. तसेच व्याजदरांमध्येही कोणतीही कपात होणार नाही असेही या तज्ज्ञांनी म्हटले होते. याआधी ऑक्टोबर महिन्यातही तिमाही पतधोरण जाहीर करण्यात आले होते. त्यावेळीही रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेटमध्ये कोणताही बदल करण्यात आला नव्हता. गेल्या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यात रेपो रेटमध्ये पाव टक्क्याची कपात झाली होती. त्यानंतर कोणतीही कपात करण्यात आलेल�� नाही.\nरेपो व रिव्हर्स रेपो रेट म्हणजे काय\nदेशभरातील बँका जेव्हा रिझर्व्ह बँकेकडून अल्पमुदतीचं कर्ज घेतं त्यावेळी जो दर रिझर्व्ह बँक आकारते त्याला रेपो रेट म्हणतात. तर ज्यावेळी बँका आपल्याकडचा अधिक असलेला निधी रिझर्व्ह बँकेकडे अल्पमुदतीसाठी जमा करते, त्यावेळी जो व्याजदर आरबीआय देते त्याला रिव्हर्स रेपो रेट म्हणतात.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nरिझर्व्ह बँक म्हणजे झिंगलेल माकड – उद्धव ठाकरे\nRBI to Launch new 100 Rupees Note: आता १०० रूपयांची नवी नोट, लवकरच येणार चलनात\nरिझर्व्ह बँकेची धक्कादायक माहिती : नागरी सहकारी बँकांमध्ये २२० कोटी रुपयांचे घोटाळे\nरिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरचा पगार किती\nRBI कडून रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट ‘जैसे थे’\nसुशांतच्या मृत्यूपूर्वी काही दिवस आधी रियाने मुंबईत घेतले दोन आलिशान फ्लॅट्स\nश्रुती मोदी आहे तरी कोण सुशांतच्या मृत्यूप्रकरणी CBI ने तिच्या विरोधात दाखल केला गुन्हा\nसुशांत सिंहच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे देण्यास रिया चक्रवर्तीचा विरोध, म्हणाली...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल शंकुतला देवींनी मृत्यूआधी केलेली 'ती' भविष्यवाणी ठरली खरी\nसोनू सूदच्या मदतीचा ओघ कायम; रशियात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना केलं एअरलिफ्ट\nराज्यातील ग्रामीण भागांमधील करोना प्रादुर्भाव चिंताजनक\nकंपनी सेक्रेटरी प्रवेश परीक्षा ऑनलाइन\nदेशात २४ तासांत ६२,५३८ रुग्ण\nमुंबईतील ७७ टक्के रुग्ण करोनामुक्त\nमशिदीच्या पायाभरणीस जाणार नाही - आदित्यनाथ\nवकील तूर्त अत्यावश्यक सेवेत नाहीत\nऑनलाइन वर्गाना प्राध्यापकांचा विरोध\nतंत्रशिक्षण पदविका प्रवेशप्रक्रिया सोमवारपासून\nमुंबईतील मॉल्समध्ये ‘आरोग्य सेतू’ची ग्राहकांवर सक्ती\nयूपीएससी गुणवंताशी सोमवारी संवाद\n1 ‘मुस्लिमांनी भारतात राहू नये पाकिस्तान किंवा बांगलादेशात जावे’\n2 राफेल करारातील गैरव्यवहारांवर नरेंद्र मोदी गप्प का\n3 जुमलेबाजी बंद करो; लोकसभेत मोदींसमोरच विरोधकांची घोषणाबाजी\nअजित पवार मनसे नगरसेवकावर भडकले; म्हणाले, \"आमचे चार मंत्री करोना पॉझिटिव्ह आलेत\"X\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nएअर इंडियाचं विमान केरळच्या कोझिकोड विमान तळावर घसरलं\n५९ टक्के भारतीय म्हणतात चीनसोबत युद्ध केलं पाहिजे, ७२ टक्के जनतेला विजयाची खात्री\nचिनी अ‍ॅपवर बंदी घालण्याचा मोदी सरकारचा निर्णय योग्य आहे का\nमोदी सरकारने करोना स्थिती कशी हाताळली २९ टक्के जनता म्हणते अगदी उत्तम; तर…\nचीनचा प्रश्न हाताळण्यात पंतप्रधान मोदी यशस्वी झाले का सर्वेक्षणात जनतेने दिलं हे उत्तर\nमोदी सरकारच्या आर्थिक धोरणांवरील जनतेचा विश्वास जवळपास कायम; सर्वेक्षणाचा निष्कर्ष\nकरोना रुग्णांसंबंधी राहुल गांधींनी केलेला ‘तो’ दावा ठरला खरा\n“आधी इटलीला नुकसान भरपाई भरू देत,” मरिन केस बंद करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार\nअवघ्या काही रुपयांमध्ये मिळणार करोनावरची लस, सिरम इन्स्टिट्युटने जाहीर केली किंमत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/maharashtra-maratha-reservation-bill-passed-both-houses-reaction-swati-nakhate-3837", "date_download": "2020-08-07T21:02:22Z", "digest": "sha1:NXNROWFZXBAMENFHLTXN2S2LLCK6KE2T", "length": 7013, "nlines": 120, "source_domain": "www.saamtv.com", "title": "४२ मराठा बांधवांच्या मृत्यूनंतर सरकार जल्लोष कसला करतंय? - स्वाती नखाते | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n४२ मराठा बांधवांच्या मृत्यूनंतर सरकार जल्लोष कसला करतंय\n४२ मराठा बांधवांच्या मृत्यूनंतर सरकार जल्लोष कसला करतंय\n४२ मराठा बांधवांच्या मृत्यूनंतर सरकार जल्लोष कसला करतंय\n४२ मराठा बांधवांच्या मृत्यूनंतर सरकार जल्लोष कसला करतंय\nगुरुवार, 29 नोव्हेंबर 2018\n४२ मराठा बांधवांच्या मृत्यूनंतर सरकार जल्लोष कसला करतंय \nVideo of ४२ मराठा बांधवांच्या मृत्यूनंतर सरकार जल्लोष कसला करतंय \nमूळ आरक्षणाला धक्का न लावता सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागासवर्ग (एसईबीसी) अंतर्गत राज्यातील मराठा समाजाला स्वतंत्र 16 टक्के आरक्षण देण्याची तरतूद देण्याची शिफारस मागासवर्गीय आयोगाच्या अहवालाच्या कृती आराखड्यात करण्यात आली होती. मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज हा आराखडा सभागृहात सादर केला. त्यानंतर आरक्षणासाठी विधेयकही मांडले. एकमताने या विधेयकाला दोन्ही सभागृहांमध्ये मंजुरी देण्यात आली.\nमूळ आरक्षणाला धक्का न लावता सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागासवर्ग (एसईबीसी) अंतर्गत राज्यातील मराठा समाजाला स्वतंत्र 16 टक्के आरक्षण देण्याची तरतूद देण्याची शिफारस मागासवर्गीय आयोगाच्या अहवालाच्या कृती आराखड्यात करण्यात आली होती. मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज हा आराखडा सभागृहात सादर केला. त्यानंतर आरक्षणासाठी विधेयकही मांडले. एकमताने या विधेयकाला दोन्ही सभागृहांमध्ये मंजुरी देण्यात आली.\nदरम्यान, ATR मांडल्यानंतर लागेचचं भाजप नेत्यांकडून जल्लोष करण्यात आला. ४२ मराठा बांधवांच्या मृत्यूनंतर सरकार जल्लोष कसला करतंय अशी प्रतिक्रिया मराठा आंदोलक स्वाती नखाते यांनी दिली आहे. काय म्हणाल्या स्वाती नखाते अशी प्रतिक्रिया मराठा आंदोलक स्वाती नखाते यांनी दिली आहे. काय म्हणाल्या स्वाती नखाते \nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/onion-bill-moneyorder-cheif-minister%C2%A0-3887", "date_download": "2020-08-07T21:13:26Z", "digest": "sha1:GNDJEXNJLDTG4ZXGQP5HMIRACAODVHPF", "length": 9227, "nlines": 133, "source_domain": "www.saamtv.com", "title": "मोदींनंतर आता फडणवीसांना कांदा बिलाची मनिऑर्डर | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमोदींनंतर आता फडणवीसांना कांदा बिलाची मनिऑर्डर\nमोदींनंतर आता फडणवीसांना कांदा बिलाची मनिऑर्डर\nमोदींनंतर आता फडणवीसांना कांदा बिलाची मनिऑर्डर\nमोदींनंतर आता फडणवीसांना कांदा बिलाची मनिऑर्डर\nशुक्रवार, 7 डिसेंबर 2018\nअंदरसूल - बाजार समितीच्या आवारात विक्रीसाठी आणलेल्या कांद्याला ५१ रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाल्याने पिकावर केलेला खर्चही निघत नसल्याने शेतकरी चंद्रकांत भिकनराव देशमुख यांनी थेट कांदा मालाचे पैसे मुख्यमंत्र्यांना मनिऑर्डर करून संताप व्यक्त करीत सरकारचे लक्ष वेधले आहे. त्यांनी २१६ रुपयांची मनिऑर्डर पाठविली.\nअंदरसूल - बाजार समितीच्या आवारात विक्रीसाठी आणलेल्या कांद्याला ५१ रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाल्याने पिकावर केलेला खर्चही निघत नसल्याने शेतकरी चंद्र���ांत भिकनराव देशमुख यांनी थेट कांदा मालाचे पैसे मुख्यमंत्र्यांना मनिऑर्डर करून संताप व्यक्त करीत सरकारचे लक्ष वेधले आहे. त्यांनी २१६ रुपयांची मनिऑर्डर पाठविली.\nचंद्रकांत देशमुख यांनी ५ नोव्हेंबरला पाच क्विंटल कांदा येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अंदरसूल उपबाजार समितीच्या आवारात विक्रीसाठी आणला असता त्यांच्या कांद्याला केवळ ५१ रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाल्याने धक्काच बसला. दिवस-रात्र मेहनत करून पिकविलेला कांदा विकून दोन पैसे हातात येतील, अशी आशा लागली असताना देशमुख यांना पाच क्विंटल ४५ किलो कांद्याचे (गोल्टी) अवघे दोनशे सोळा रुपये मिळाल्याने पिकावर केलेला खर्च तर सोडाच; परंतु वाहतूक खर्चही निघत नसल्याने श्री. देशमुख यांनी मिळालेले २१६ रुपये थेट मुख्यमंत्र्यांना मनिऑर्डर केले. मनिऑर्डरसाठी अकरा रुपयांचा खर्चही सोसावा लागला.\nसध्या दुष्काळी परिस्थिती असल्याने पिण्याच्या पाण्याबरोबर जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्‍नही गंभीर झाला. अहोरात्र राबून पिकविलेल्या कांद्याला कवडीमोल मिळत असल्याने शेतकऱ्यांनी जगायचे कसे, हा प्रश्‍न आहे.\n- चंद्रकांत देशमुख, शेतकरी, अंदरसूल\nएकाच दिवशी नवी मुंबईत आढळले १०५ रुग्ण\nनवी मुंबई : कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या १४३ जणांना क्वॉरंटाइन करण्यात...\nशनिवारपासून मुंबईला होणारा कांदा-बटाट्याचा पुरवठा बंद होण्याची...\nशनिवारपासून मुंबईला होणारा कांदा-बटाट्याचा पुरवठा बंद होण्याची शक्यता आहे. आज याबाबत...\nछगन भुजबळांवर आरोप करणाऱ्या शिवाजी चुंभळेंविरूद्ध अविश्वास ठराव...\nनाशिक : अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात राजकीय आरोप करणारे...\nसंडे हो मंडे रोज खा अंडे नाही 'कांदे'\nनवी मुंबई : काही महिन्यांपासून सर्वसामान्यांना रडवणाऱ्या कांद्याच्या दरात मोठी...\nVIDEO | CAA, NRC विरोधात आज भारत बंद\nनागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि NRC, EVMला विरोध करण्यासाठी बहुजन क्रांती मोर्चा...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://dainikekmat.com/entertainment/a-video-of-sweet-chhakuli-want-to-go-for-a-walk-after-corona-is-over-25698/", "date_download": "2020-08-07T21:24:21Z", "digest": "sha1:7SNMG5IW4SQN2WUTX27I2RD55WZTP3GC", "length": 10289, "nlines": 178, "source_domain": "dainikekmat.com", "title": "गोड छकुलीचा एक व्हिडिओ : कोरोना संपल्यावर फिरायला जायचयं..... - पुरोगामी विचाराचे एकमत", "raw_content": "\nHome मनोरंजन गोड छकुलीचा एक व्हिडिओ : कोरोना संपल्यावर फिरायला जायचयं.....\nगोड छकुलीचा एक व्हिडिओ : कोरोना संपल्यावर फिरायला जायचयं…..\nमुंबई : सिने अभिनेते, नाट्य कलावंत आणि कॉमेडी स्टार अंशुमन विचारे याच्याप्रमाणेच तिची छान आणि गोड मुलगी सध्या चर्चेचा विषय बनली आहे. कारणही तसेच आहे. या गोड छकुलीचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. काही व्हिडिओत ती दिसत आहे तर काही व्हिडिओत ती तिच्या बाबांसोबत दिसते आहे.\nआईचा आवाज मात्र बॅकग्राऊंडला आहे. आई या मुलीला काही प्रश्न विचारत असून या निरागस मुलीने असे सांगितले आहे की, आपण सर्व कोरोना संपला की बाहेर फिरायला जाऊ…आईस्क्रिम खाऊ…तीची ही मागणी खरोखरीच निरागस असून संपूर्ण भारतीयांना असेच बाहेर फिरायला आवडते…लवकरच कोरोना मुक्ती होऊन, तो दिवस निश्चितच यावा अशीच तमाम देशवासियांची इच्छा आहे.\nRead More ऐ अल्लाह, कोरोनापासून मुक्ती दे \nPrevious article३ लाख ६० हजार शेतक-यांनी भरला ३२ कोटींचा पीकविमा\nNext articleचिंता वाढली : लातूर जिल्ह्यात कोरोनाबळीचे शतक\nखाजगी रुग्णालये ताब्यात घेण्याचा आदेश\nमुंबई : ‘कोरोना’ रुग्णांची आर्थिक पिळवणूक करणा-या मुजोर खासगी रुग्णालयांना मोठा दणका देणारा आदेश राज्य सरकारने जारी केला. या आदेशामुळे राज्यभरातील सगळ्या रुग्णालयांवर सरकारी...\nरुग्णसंख्यावाढीचा देशात नवा उच्चांक\nनवी दिल्ली : लॉकडाउन टप्प्याटप्प्याने शिथिल होत असताना कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत अजूनही फारशी सुधारणा होताना दिसत नाही. उलट रुग्णसंख्येचा नवा उच्चांक नोंदला जात...\nसप्टेंबरपासून शाळेची घंटा वाजणार\nनवी दिल्ली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेल्या शाळा आणि शैक्षणिक संस्था पुन्हा एकदा सुरू करण्यासाठी केंद्र सरकारने योजना आखली आहे. १ सप्टेंबर ते १४...\nकोरोनावर जादूई लस विकसित\nतेल अवीव : कोरोनाच्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी जगभरात लस विकसित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आता इस्रायलनेही करोनाला मात देणा-या जादूई लस शोधली असल्याचा दावा...\nआंतरराज्य सीमेवर कडक निगराणी ठेवा\nलातूर : कोवीड-१९ च्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळविण्यासाठी संबंधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घ्यावा तसेच तपासण्यांची संख्या वाढवावी, आंतरराज्य सीमेवर बंदोबस्त वाढवून येणा-या-जाणा-या लोकांवर...\n‘डॅशबोर्डा’ने मिळणार कोरोनाची अद्ययावत माहिती\nलातूर : सर्वत्र कोरोनामय वातावरण झालेले असताना दुर्देवाने एखाद्या व्यक्तीला बाधा झाली तर कुठल्या रुग्णालयात जावे कुठे बेड शिल्लक आहेत कुठे बेड शिल्लक आहेत यासह उपचार आणि रुग्ण...\nखाजगी रुग्णालये ताब्यात घेण्याचा आदेश\nधावपट्टीवरून घसरून दरीत कोसळले विमान\nरुग्णसंख्यावाढीचा देशात नवा उच्चांक\nसप्टेंबरपासून शाळेची घंटा वाजणार\nबासमती तांदळावरून दोन मुख्यमंत्र्यांत जुंपली\nखाजगी रुग्णालये ताब्यात घेण्याचा आदेश\nधावपट्टीवरून घसरून दरीत कोसळले विमान\nरुग्णसंख्यावाढीचा देशात नवा उच्चांक\nसप्टेंबरपासून शाळेची घंटा वाजणार\nबासमती तांदळावरून दोन मुख्यमंत्र्यांत जुंपली\nधक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर\nलातूर ब्रेकिंग : लातूर शहरात आज १० कोरोना पॉजिटीव्ह आढळले\nतिस-या दिवशीही लातूर घरात\nखाजगी रुग्णालये ताब्यात घेण्याचा आदेश\nधावपट्टीवरून घसरून दरीत कोसळले विमान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mahaenews.com/154098/", "date_download": "2020-08-07T21:04:21Z", "digest": "sha1:YK5Q7N3TPFA7A7DN2NIAK57RZGGQPIRR", "length": 23951, "nlines": 235, "source_domain": "mahaenews.com", "title": "बिहार पोलीस कायद्याच्या कचाट्यात, मुंबई पोलिसांकडून नियम सांगत एसआयटीला समज | Mahaenews", "raw_content": "\n विमान अपघातात ठार झालेला पायलट महाराष्ट्राचा सुपुत्र, दीपक साठे यांनी गमावला जीव\n#CoronaVirus: कोरोना लस 225 रुपयांना उपलब्ध होणार, सिरम इन्स्टिट्यूटचा बिल गेट्स फाऊंडेशनसोबत 10 कोटी डोसचा करार\nविमानतळावर एअर इंडियाचं विमान क्रॅश, विमानाचे दोन तुकडे\nमुंबईत परतणाऱ्यांसाठी आता १४ दिवसांचा होम क्वारंटाइन; पालिकेचा निर्णय\nकोरोनाविरुद्धच्या लढाईत मोठं यश, १२ ऑगस्ट रोजी रशिया करणार लसीची नोंदणी\nSushant Sing Suicide Case: ईडीकडून रियाची कसून चौकशी, भाऊ शौविक कार्यालयात दाखल\n…जर… तर…पण…शिवसेना आज देशातील मोठा राष्ट्रीय पक्ष असता \nमुंबईसह राज्यभरात पावसाचा जोर ओसरला\n पाच दिवसात सोने दरात साडेतीन हजारांची वाढ, तोळ्याचा भाव तब्बल…\nपरदेश शिष्यवृत्तीसाठी इच्छुक विद्यार्थ्यांना सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचा दिलासा\nHome breaking-news बिहार पोलीस कायद्याच्या कचाट्यात, मु��बई पोलिसांकडून नियम सांगत एसआयटीला समज\nबिहार पोलीस कायद्याच्या कचाट्यात, मुंबई पोलिसांकडून नियम सांगत एसआयटीला समज\nमुंबई: अभिनेता सुशांत सिंह राजपुत आत्महत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी आलेल्या बिहार पोलिसांच्या पथकावर मुंबई पोलिसांची करडी नजर असल्याचं दिसत आहे. बिहार पोलिसांनी वेगाने सूत्रं हलवत तपासाला सुरुवात केली आहे. यासाठी बिहार पोलिसांचं एक पथक थेट मुंबईतही दाखल झालेलं आहे. मात्र, आता या पथकांला मुंबई पोलिसांनी कायद्याच्या कचाट्यात पकडलं आहे. मुंबई पोलिसांनी या पथकाला नियम दाखवत मुंबईत तपासाआधी स्थानिक समन्वयक अधिकाऱ्यांची परवानगी आवश्यक असल्याचं सांगितलं आहे. तसेच याची खबरदारी घेण्याची समज दिली आहे.\nमुंबई पोलिसांनी बिहार पोलिसांना परवानगी न घेता आणि स्थानिक पोलिसांना न कळवता तपास केल्याबद्दल कायदेशीर समज दिलेली आहे. परराज्यातून येणाऱ्या पोलिसांनी मुंबईत आल्यावर आधी मुंबई पोलिसांचे समन्वयक अधिकारी पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांची परवानगी घेण्याचा नियम आहे. त्यांना कोणत्या गुन्ह्याचा, काय तपास करायचा आहे हे सांगावं लागतं. व त्यासाठी तसा रितसर अर्ज करावा लागतो आहे.\nबिहार पोलीस कायद्याच्या कचाट्यात…\nदुसऱ्या बाजूला सुशांतच्या आत्महत्येचा तपास मुंबई पोलीसही करत आहेत. मुंबई पोलिसांनी सुशांतच्या मृत्यूस कारणीभूत असल्याचा कोणताही गुन्हा अद्याप दाखल केलेला नाही. या कलमाखाली बिहार पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपासही सुरु केला आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांची नाचक्की झालेली आहे. बिहार पोलिसांचा तपासाचा धडाका सुरु असल्याने मुंबई पोलीस अडचणीत आले होते. यामुळे आता मुंबई पोलिसांनी बिहार पोलिसांना कायद्याच्या कचाट्यात पकडण्यास सुरुवात केलेली आहे.\nबिहार पोलीस मुंबई पोलिसांचे समन्वयक अधिकारी पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांना भेटायला आले. त्यावेळी बिहार पोलिसांना अनेक तास ताटकळत बसवण्यात आलं होत. त्यानंतर त्यांना माध्यमांशी देखील बोलू देण्यात आलेलं नाहीय. माध्यमांच्या गराड्यातून काढताना त्यांना धक्काबुक्की झाल्याचाही आरोप होत आहे. यानंतर बिहार पोलिसांना घेऊन मुंबई पोलिसांची गाडी दूर निघून गेलेली आहे.\n#CoronaVirus: पुण्यात 10 दिवसात 625 बेडचे जम्बो रुग्णालय उभं करणार, विभागीय अधिकाऱ्यांची माहिती\nदेशात महि���्याभरात सापडले ११ लाख नवे रुग्ण\n विमान अपघातात ठार झालेला पायलट महाराष्ट्राचा सुपुत्र, दीपक साठे यांनी गमावला जीव\n#CoronaVirus: कोरोना लस 225 रुपयांना उपलब्ध होणार, सिरम इन्स्टिट्यूटचा बिल गेट्स फाऊंडेशनसोबत 10 कोटी डोसचा करार\nविमानतळावर एअर इंडियाचं विमान क्रॅश, विमानाचे दोन तुकडे\nमुंबईत परतणाऱ्यांसाठी आता १४ दिवसांचा होम क्वारंटाइन; पालिकेचा निर्णय\nकोरोनाविरुद्धच्या लढाईत मोठं यश, १२ ऑगस्ट रोजी रशिया करणार लसीची नोंदणी\nSushant Sing Suicide Case: ईडीकडून रियाची कसून चौकशी, भाऊ शौविक कार्यालयात दाखल\n…जर… तर…पण…शिवसेना आज देशातील मोठा राष्ट्रीय पक्ष असता \nमुंबईसह राज्यभरात पावसाचा जोर ओसरला\n पाच दिवसात सोने दरात साडेतीन हजारांची वाढ, तोळ्याचा भाव तब्बल…\nपरदेश शिष्यवृत्तीसाठी इच्छुक विद्यार्थ्यांना सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचा दिलासा\n विमान अपघातात ठार झालेला पायलट महाराष्ट्राचा सुपुत्र, दीपक साठे यांनी गमावला जीव\n#CoronaVirus: कोरोना लस 225 रुपयांना उपलब्ध होणार, सिरम इन्स्टिट्यूटचा बिल गेट्स फाऊंडेशनसोबत 10 कोटी डोसचा करार\nविमानतळावर एअर इंडियाचं विमान क्रॅश, विमानाचे दोन तुकडे\nमुंबईत परतणाऱ्यांसाठी आता १४ दिवसांचा होम क्वारंटाइन; पालिकेचा निर्णय\nकोरोनाविरुद्धच्या लढाईत मोठं यश, १२ ऑगस्ट रोजी रशिया करणार लसीची नोंदणी\nSushant Sing Suicide Case: ईडीकडून रियाची कसून चौकशी, भाऊ शौविक कार्यालयात दाखल\n…जर… तर…पण…शिवसेना आज देशातील मोठा राष्ट्रीय पक्ष असता \n विमान अपघातात ठार झालेला पायलट महाराष्ट्राचा सुपुत्र, दीपक साठे यांनी गमावला जीव\n#CoronaVirus: कोरोना लस 225 रुपयांना उपलब्ध होणार, सिरम इन्स्टिट्यूटचा बिल गेट्स फाऊंडेशनसोबत 10 कोटी डोसचा करार\nविमानतळावर एअर इंडियाचं विमान क्रॅश, विमानाचे दोन तुकडे\nमुंबईत परतणाऱ्यांसाठी आता १४ दिवसांचा होम क्वारंटाइन; पालिकेचा निर्णय\nकोरोनाविरुद्धच्या लढाईत मोठं यश, १२ ऑगस्ट रोजी रशिया करणार लसीची नोंदणी\nSushant Sing Suicide Case: ईडीकडून रियाची कसून चौकशी, भाऊ शौविक कार्यालयात दाखल\n…जर… तर…पण…शिवसेना आज देशातील मोठा राष्ट्रीय पक्ष असता \n विमान अपघातात ठार झालेला पायलट महाराष्ट्राचा सुपुत्र, दीपक साठे यांनी गमावला जीव\n#CoronaVirus: कोरोना लस 225 रुपयांना उपलब्ध होणार, सिरम इन्स्टिट्यूटचा बिल गेट्स फाऊंडेशनसोबत 10 कोटी डोसचा कर���र\nविमानतळावर एअर इंडियाचं विमान क्रॅश, विमानाचे दोन तुकडे\nमुंबईत परतणाऱ्यांसाठी आता १४ दिवसांचा होम क्वारंटाइन; पालिकेचा निर्णय\nकोरोनाविरुद्धच्या लढाईत मोठं यश, १२ ऑगस्ट रोजी रशिया करणार लसीची नोंदणी\nSushant Sing Suicide Case: ईडीकडून रियाची कसून चौकशी, भाऊ शौविक कार्यालयात दाखल\n…जर… तर…पण…शिवसेना आज देशातील मोठा राष्ट्रीय पक्ष असता \nमुंबईसह राज्यभरात पावसाचा जोर ओसरला\n पाच दिवसात सोने दरात साडेतीन हजारांची वाढ, तोळ्याचा भाव तब्बल…\nपरदेश शिष्यवृत्तीसाठी इच्छुक विद्यार्थ्यांना सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचा दिलासा\nअरबी समुद्रात 40 मैलावर अडकलेल्या मच्छिमारांची अखेर सुटका\nमला गुरांचा चाराही खावा लागला तरी चालेल, पण…: शोएब अख्तर\n‘लोकांनी घराबाहेर पडू नये, कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून मुंबईत साचू दिलं’ – प्रसाद लाड\n1 सप्टेंबर ते 14 नोव्हेंबर पासून टप्प्याटप्प्याने शाळा सुरु करण्यााचा केंद्र सरकारचा विचार\nनॉन चायनीज स्मार्टफोनवर जबरदस्त मिळतेय सूट\nएकनाथ खडसेंना वाढीव वीजबिलाचा ‘शॉक’, बिलात सूट देण्याची मागणी\nपंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली तर, सांगलीत कृष्णा नदीपात्रातही 15 बोटी तैनात\n#CoronaVirus: वर्षांवरील कलाकारांना पुन्हा शूटिंगची परवानगी, ठाकरे सरकारचा आदेश हायकोर्टाने बदलला\nनांदेडमधील भाजपा खासदार चिखलीकरांना कोरोनाची लागण\nएकनाथ खडसेंना महावितरणकडून 1 लाख 4 हजारांचे वाढीव वीज बिल\n#CoronaVirus | क्वारंटाईनमधून १२९ जण वरळी कोळीवाड्यात परतले\nशालेय अभ्यासक्रमात ‘शरद कमळ बघ’,यावर शरद पवार म्हणतात…\n‘छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव शौचालयाला\nउद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यात शरयू किनारी आरती नाही\n#Covid-19 | कार्यालये सुरु करण्यापूर्वी निर्जंतुक करणे बंधनकारक\nराज्याच्या अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या घोषणा\nकोरोनाचा संशयित रुग्ण रत्नागिरीत, शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल\nयेत्या दोन वर्षांत सर्व ग्रामपंचायती ऑप्टिकल फायबरने जोडणार : मुख्यमंत्री\nस्थायी समितीकडून तब्बल दोन कोटी ६६ हजार रुपयांची विकासकामे मंजूर\n१७०० कोटींच्या लेखापरीक्षणासाठीएक महिन्यात फायली उपलब्धकरून द्या: सीमा सावळे\nपिंपळे सौदागरमध्ये प्लॅस्टिक बॅग्ज वापराला बंदी\nराज्यात 1 लाखापर्यंत थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांची यादी मागवली\nराणीब���गेमध्ये जाण्यास महापौर विश्वनाथ महाडेश्वर नाखुश\nकोयनेतून ३०७४ क्युसेकने विसर्ग…कर्नाटकची तहान भागविण्यासाठी पाणी\nमहिलांवरील अत्याचार कमी करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे : जया बच्चन\nतीचे संबंध ‘कासव’ गतीने सुधारत आहेत : उद्धव ठाकरे\nरिझर्व्ह बँकेचे नियम मोडल्याचा बँकांना फटका…राज्यातल्या १२ बँकांवर टाच\nनागरिकहो….’आधार’नं लिंक नसलेली बँक खाती बंद होणार\n विमान अपघातात ठार झालेला पायलट महाराष्ट्राचा सुपुत्र, दीपक साठे यांनी गमावला जीव\nआता, दररोज बदलणार पेट्रोल-डिझेलच्या किंमती\nmahaenews.com हे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nमुख्य कार्यालय : महाईन्यूज,पत्ता : विश्वकर्मा बिल्डींग, जे. के. सावंत मार्ग, दादर, मुंबई, २८.\nपुणे विभागीय कार्यालय : महाईन्यूज, विशाल ई-स्क्वेअर सिनेमा जवळ, पिंपरी -चिंचवड,पुणे ४११०१८\nउस्मानाबाद विभागीय कार्यालय : तांबरी, कलेक्टर निवासस्थानाच्या पाठीमागे, उस्मानाबाद.\nसोलापूर विभागीय कार्यालय: होडगी रोड, चेतन फौंड्रीसमोर, सोलापूर.\nकोल्हापूर विभागीय कार्यालय: जय गणेश बिल्डींग, सायबर चौक, विद्यापीठ रोड, कोल्हापूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/pune-news/those-strange-larvae-found-in-parbhani-also/articleshow/70267839.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article1", "date_download": "2020-08-07T21:46:47Z", "digest": "sha1:VNGI3ZKIQW775J5MOG4BIZNZJDKFLYFV", "length": 12639, "nlines": 112, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nपरभणीतही आढळल्या ‘त्या’ विचित्र अळ्या\nत्या' विचित्र अळ्या आता परभणीतही आढळल्या आहेत. यापूर्वी औरंगाबाद आणि जळगाव जिल्ह्यात या अळ्या आढळून आल्या होत्या. त्या ठिकाणचा उलघडा होत नाही, तोच परभणीत देखील अश्या प्रकारच्या आळ्या दिसून आल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. परभणी शहरातील विकास नगरात राहणाऱ्या रोहिणी व उपासना सुधीर निर्मळ यांच्या घरातील अंगण��मध्ये या विचित्र अळ्या बुधवारी (१७ जुलै) सकाळी दिसून आल्या. पाहता पाहता प्रचंड प्रमाणात या अळ्यांचा समूह झाला. या अळ्यांचा हा विचित्र प्रकार पाहून घरातील मंडळी भयभीत झाली.\nपरभणीतही आढळल्या ‘त्या’ विचित्र अळ्या\nपरभणी : 'त्या' विचित्र अळ्या आता परभणीतही आढळल्या आहेत. यापूर्वी औरंगाबाद आणि जळगाव जिल्ह्यात या अळ्या आढळून आल्या होत्या. त्या ठिकाणचा उलघडा होत नाही, तोच परभणीत देखील अश्या प्रकारच्या आळ्या दिसून आल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. परभणी शहरातील विकास नगरात राहणाऱ्या रोहिणी व उपासना सुधीर निर्मळ यांच्या घरातील अंगणामध्ये या विचित्र अळ्या बुधवारी (१७ जुलै) सकाळी दिसून आल्या. पाहता पाहता प्रचंड प्रमाणात या अळ्यांचा समूह झाला. या अळ्यांचा हा विचित्र प्रकार पाहून घरातील मंडळी भयभीत झाली. हे पाहण्यासाठी आजूबाजूचे नागरिक, महिला मोठ्या संख्येने जमा झाले. हा नेमका काय प्रकार आहे याबाबत चर्चा सुरू झाली. या आळ्या सापासारख्या चालू लागल्या, या प्रकाराबाबत नेमकं कारण समजू शकत नसल्याने या परिसरात घबराट निर्माण झाली होती. नंतर या आळ्यांना कचराकुंडी फेकून देण्यात आले. दरम्यान, गेल्या काही दिवसापूर्वी औरंगाबाद जिल्ह्यातील वजनापूर येथे या अळ्या आढळून आल्या होत्या, तर मंगळवारी जळगाव शहरात देखील अश्याच अळ्या आढळल्या.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\nprakash ambedkar : अयोध्या हे बौद्धांचे सांस्कृतिक शहर;...\npune : लिफ्ट देऊन महिलेवर बलात्कार, मुंढवामध्ये गुन्हा ...\nसोशल डिस्टनसिंग पाळ, आमच्या ४ मंत्र्यांना लागण; मनसे नग...\nअवैध वाहतूकदारांच्या मारहाणीत एसटी अधिकारी जखमी महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nसुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी रिया चक्रवर्तीला अटक होणार\n'संयुक्त राष्ट्रा'च्या गाडीतील आक्षेपार्ह सेक्स व्हिडिओ व्हायरल\nहरयाणा: सेक्स रॅकेट उघडकीस\nमार्क्ससाठी सेक्स घोटाळा: विरोधकांची CBI चौकशीची मागणी\nऔरंगाबादमध्ये जीवाची बाजी लावून तरुणांनी वाचवले बुडणाऱ्या तरुणाचे प्राण\nराफेल विमाने भारतात दाखल, नौदलाकडून स्वागत\nजळगावजळगावचं टेन्शन वाढलं; ���रोनाबाधितांचा 'हा' आकडा धोक्याचा\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\nनागपूरअनैतिक संबंधात अडचण ठरणाऱ्या पतीची प्रियकराच्या मदतीने हत्या\nक्रिकेट न्यूजभारतात २०२१ साली टी-२० विश्वचषक; तीन वर्षांत होणार तीन वर्ल्डकप\nकोल्हापूरकोल्हापूरला पुराचा धोका कायम; पंचगंगेची पाणी पातळी ४५ फुटांवर\nमुंबईराज्यात महावीजबिल घोटाळा; सरकारवर भाजपचा 'हा' गंभीर आरोप\nअन्य खेळ'राम मंदिराच्या भूमी पुजनाची शिळा अनेकांच्या छातीवर ठेवलीए' मोदीविरोधकांना डिवचले\nकोल्हापूरब्रह्मनाळमध्ये नवी बोट पोहचताच परत मागितली; मंत्र्याने केला फोन\nमुंबईरिया चक्रवर्तीची ८ तास चौकशी; कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता\nविज्ञान-तंत्रज्ञानइंडियन ब्रँड Shinco चे ३ जबरदस्त टीव्ही लाँच, जाणून घ्या किंमत-फीचर्स\nहेल्थनिरोगी आरोग्यासाठी वयानुसार किती वेळ झोपणे ठरेल योग्य\nमोबाइलसर्वात जास्त विकला जाणारा अँड्रॉयड फोन झाला स्वस्त; नवी किंमत पाहा\nरिलेशनशिपभावाच्या संगतीत बहिण बनू शकते एक चांगली व्यक्ती, आम्ही नाही विज्ञान म्हणतंय हे\nविज्ञान-तंत्रज्ञानAmazon सेलचा शेवटचा दिवस, कमी किंमतीत मिळताहेत जबरदस्त गॅझेट्स\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marathibrain.com/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%A7/", "date_download": "2020-08-07T21:29:54Z", "digest": "sha1:UAHVQ3VFKAPWVCC4W2FXFG5JINTOUVUC", "length": 16165, "nlines": 166, "source_domain": "marathibrain.com", "title": "बालसंस्काराच्या नावावर धर्मप्रसार करणाऱ्या पादरीला अटक - MarathiBrain.com", "raw_content": "\nआरोग्यमंत्री राजेश टोपे यांना मातृशोक\nवातानुकूलित लोकल रेल्वेविषयी अद्याप स्पष्टता नाही\nराज्यशासनाचे शेतकऱ्यांसाठी कौशल्याधारित प्रशिक्षण कार्यक्रम\nराज्यातील ६० टक्के उद्योगधंदे अद्याप बंदच\nHome धार्मिक बालसंस्काराच्या नावावर धर्मप्रसार करणाऱ्या पादरीला अटक\nबालसंस्काराच्या नावावर धर्मप्रसार करणाऱ्या पादरीला अटक\n‘बालसंस्कारवर्गा’च्या नावावर शाळकरी मुलांना विविध आमिष दाखवून आयोग्यरित्या धर्मप्रसार करणाऱ्या कल्��ाणमधील ख्रिस्ती धर्मप्रसारकांचा डाव हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी उधळून लावला आहे. संबंधित पादरीला अटक करण्यात आली आहे.\nकल्याण पूर्व येथील प्राथमिक शाळेतील लहान मुलांमध्ये ख्रिस्ती धर्मप्रचारकांद्वारे आयोग्यरित्या धर्माचा प्रसार करत असल्याचे प्रकरण घडले आहे. स्थानिक लोकांनी व हिंदुत्ववादी संघटनांनी हा गैरप्रकार उघडकीस आणून पोलिसांना संबंधित पादरीला अटक करण्यास बाध्य केले आहे.\n९ नोव्हेंबरला दुपारी १ च्या सुमारास कल्याण पूर्वेतील गायत्री प्राथमिक विद्यालयाच्या बाहेर ‘जेरुसलेम चर्च’च्या नावाने फलक लावून बालसंस्कारवर्गाचा काहीतरी कार्यक्रम चालू असल्याची माहिती कल्याण पूर्वचे शिवसेना पदाधिकारी आणि सह्याद्री प्रतिष्ठाणचे कार्यकर्ते सुभाष मते यांना मिळाली. त्यानंतर श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, सह्याद्री प्रतिष्ठान आणि भाजप या संघटना आणि पक्षाचे हिंदुत्ववादी कार्यकर्ते एकत्रित येऊन शिबीर चालू असलेल्या शाळेतील वर्गात गेले असता, हिंदु मुले आणि ख्रिस्ती प्रचारक महिला तेथे उपस्थित होत्या. हिंदू मुलांसाठी चित्रकला, संगीत, नृत्य, गायन अशा प्रकारच्या स्पर्धा आयोजित करून बक्षिसांचे आमिष दाखवून मुलांच्या मनात हिंदू धर्माविषयी द्वेष निर्माण करून ख्रिस्ती पंथ सर्वश्रेष्ठ असल्याचे भासवत असल्याचे काही पुरावे तेथे मिळाले.\nशाळेतील हा प्रकार फक्त ख्रिस्ती धर्म कसा श्रेष्ठ आहे, हे संगण्यापर्यंतच मर्यादित नव्हता. हिंदूंना पवित्र असलेल्या ‘ॐ’च्या प्रतिकावर ‘फुली’ मारून ख्रिस्ती पंथाचे प्रतीक असलेल्या क्रॉसवर ‘बरोबर’ अशी खूण असलेली चित्रे मुलांकडून काढून घेतल्याचे आढळले. तसेच ‘मोदी सरकार चोर आहे’ या आशयाचे एक चित्रही त्यात होते. या सर्व कृत्यांचा मुलांच्या मनावर इतका परिणाम झाला होता, की मुले घरी परतत असताना ख्रिस्ती धर्मसंबंधीचे नारे लावत होते, तर काही मुलांच्या मनात भारतीय शासनाविरोधी विचारही पेरले गेले होते.\nहिंदु धर्मातील श्रद्धास्थानांचा अवमान करणारे फलक मोठ्या संख्येने शिबिराच्या ठिकाणी लावल्याचे दिसले. तसेच नृत्य, गायन, संगीत अशा स्पर्धा आयोजित करून त्यात केवळ ख्रिस्ती पंथ आणि जीझसचे गोडवे गाणारी गाणी लावण्यात आली होती. मुलांकडूनही तसेच बोलवून घेतल्याचे पाल���ांनी सांगितले. शिबिरातील मुलांना बायबलच्या प्रतीही दिल्याचे काहींनी सांगितले. ‘जिझसला प्रार्थना केल्याने अभ्यास चांगला होऊन परीक्षेत उत्तम गुण मिळतील’, असे तेथील हिंदु मुलांच्या मनावर बिंबवण्यात आले आणि तशी प्रार्थनाही त्यांच्याकडून बोलून घेतल्याचे एका मुलाने सांगितले.\nअशाप्रकारे हिंदु मुलांमध्ये दिवाळीच्या सुट्टीतील तथाकथित ‘बालसंस्कारवर्गाच्या’ माध्यमातून ख्रिस्ती पंथाचा प्रचार, प्रसार केला जात असल्याचे हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या लक्षात आल्यानंतर हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी धर्मांतराचा कट तिथल्या तिथे उधळून लावला आहे.\nहिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी शाळेत ख्रिस्ती धर्माचा प्रचार करणाऱ्यांविरोधात तक्रार नोंदवली होती. ©marathibrain.com\nया प्रकरणाच्या विरोधात हिंदुत्ववादी कार्यकर्ते तक्रार नोंद करण्यासाठी पोलीस स्टेशनला गेले. पण पोलिसांनी तक्रार नोंद करून घेण्यास टाळाटाळ करून ‘हा विषय आपण शांतता समितीच्या माध्यमातून सोडवू’, असे सांगितले. नंतर हिंदुत्ववाद्यांचा जमाव मोठ्या संख्येने पोलीस ठाण्यात येण्यास प्रारंभ झाला आणि भाजपच्या स्थानिक राजकीय नेत्यांच्या दबावानंतर हिंदुत्ववादी कार्यकर्ते सुभाष मते व सहकाऱ्यांच्या तक्रारीवरून ‘भारतीय दंड विधान २९५(अ)’ अंतर्गत कोळसेवाडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करून घेण्यात आली. या कलमा आधारे अयोग्य मार्गाने धर्मप्रसार करणाऱ्या पादरीला पोलिसांद्वारे अटक करण्यात आली आहे.\nPrevious articleशेकडो दिव्यांनी उजळला दुर्गाडी किल्ला\nNext articleड्रॅगन पॅलेस जागतिक वारसा व्हायला हवे : मुख्यमंत्री\nनव्या शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी हवाय कृती आराखडा\nवातानुकूलित लोकल रेल्वेविषयी अद्याप स्पष्टता नाही\n‘कोव्हिड-१९’ म्हणजे चीनने दिलेली ‘वाईट भेटवस्तू’ \nपाकिस्तान अजूनही तसाच : इमन गंभीर\nकोरोना संक्रमित अतिरेकी भारतात घुसखोरी करण्याच्या तयारीत \n‘पीएम-किसान पोर्टल’ म्हणजे नेमकं काय\nभारतीय लोक भाषणबाजीत आघाडीवर : राज्यपाल कोश्यारी\nदेशातील पहिल्या ‘फिरत्या पोटविकार उपचार केंद्रा’चे राज्यात उद्घाटन\n₹२००० ची नोट बंद होणार नाही\nजिल्हा सेवा विभागातर्फे ‘आदर्श तुमच्या भेटीला’ कार्यक्रमाचे आयोजन\nविश्लेषणात्मक व माहिती पत्रकारितेतील एकमेव मराठी ई-दालन. Analytical & Informative Journalism in Marathi. बातम्या आणि बरंच काही.\nआरोग्यमंत्री राजेश टोपे यांना मातृशोक\nवातानुकूलित लोकल रेल्वेविषयी अद्याप स्पष्टता नाही\nराज्यशासनाचे शेतकऱ्यांसाठी कौशल्याधारित प्रशिक्षण कार्यक्रम\nराज्यातील ६० टक्के उद्योगधंदे अद्याप बंदच\nविहिंप कार्यध्यक्षांची काँग्रेस समर्थनाच्या वक्तव्यावरून माघार\nगडमाता देवराईचे संवर्धन, मात्र बाजूची टेकडी वृक्षहीनच \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A5%80", "date_download": "2020-08-07T20:33:30Z", "digest": "sha1:R5RRI7RRRUPO4LZBN6OI644JZDSMVVZN", "length": 4529, "nlines": 47, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "षान्शी - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nषा'न्शी याच्याशी गल्लत करू नका.\nषान्शी (सोपी चिनी लिपी: 山西; पारंपरिक चिनी लिपी: 山西; फीनयीन: Shānxī; वेड-जाइल्स: Shan-hsi ; उच्चार: षान्शी; अर्थ: पर्वताच्या पश्चिमेकडे ; ) हा चीनच्या उत्तर-मध्य भागाकडील प्रांत आहे. 'षान्शी' या नावाचा अर्थ 'पर्वताच्या पश्चिमेकडील प्रदेश', असा असून हा प्रदेश थायहांग पर्वतरांगेच्या पश्चिम उतारापाशी वसलेला असल्यामुळे त्याला एतदर्थाचे नाव पडले. याच्या पूर्वेस हपै, दक्षिणेस हनान, पश्चिमेस षा'न्शी आणि उत्तरेस आंतरिक मंगोलिया हे चीनमधील महसुली विभाग आहेत. थाय्युआन येथे षान्शीची राजधानी आहे,\nषान्शीचे चीन देशामधील स्थान\nक्षेत्रफळ १,५६,८०० चौ. किमी (६०,५०० चौ. मैल)\nघनता २१३ /चौ. किमी (५५० /चौ. मैल)\nषान्शीजवळच षा'न्शी नावाचा वेगळा प्रांत आहे.\nषान्शी शासनाचे अधिकृत संकेतस्थळ (च䤿नी मजकूर)\nविकिट्रॅव्हल (इंग्लिश आवृत्ती) - षान्शी पर्यटनाविषयी माहिती (इंग्लिश मजकूर)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १७ ऑगस्ट २०१६ रोजी १२:४३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00560.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://yavatmal.gov.in/mr/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%AF/", "date_download": "2020-08-07T21:20:47Z", "digest": "sha1:CCD5U322CHUGZHZ2UDETRDXW6KZBT5NC", "length": 20854, "nlines": 348, "source_domain": "yavatmal.gov.in", "title": "सांख्यिकीय | यवतमाळ जिल्हा, महाराष्ट्र, भारत | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nमहसूल मंडळे व गावे\nएसटीडी आणि पिन कोड\nभूसंपादन (रेल्वे व इतर)\nधडक सिंचन विहीर लाभार्थी यादी\nतहसील निहाय सांख्यिकीय माहिती\nवन क्षेत्र २९८ चौ.कि.मी.\nकृषी क्षेत्र ७२७ चौ.कि.मी.\nएकूण गावे १५२ (स्थापित – १२९, उजाड – १८)\nएकूण लोकसंख्या ३३९४५८ (पुरुष – १७५८१४, स्त्री – १६३६४४)\nबालकांची संख्या ४४४०८ (मुले – २३२६२, स्त्री – २११४६)\nसाक्षरता २४०६८५ (पुरुष – १३४७९८, स्त्री – १०५८८७)\nसरासरी पर्जन्यमान ९९९.८ मी.मी.\nअनु. जाती शेतमजूर ३२०००\nअनु. जमाती शेतमजूर ५९०००\nएकूण गावे १२७ (स्थापित – १०५, उजाड – २२)\nएकूण लोकसंख्या ८९१३० (पुरुष – ४५८८७, स्त्री – ४३२४३)\nबालकांची संख्या ११४८० (मुले – ५८९७, मुली – ५५८३)\nसाक्षरता ५९०६३ (पुरुष – ३३४३१, स्त्री – २५६३२)\nसरासरी पर्जन्यमान ९९९.८ मी.मी.\nअनु. जाती शेतमजूर ११०००\nकृषी क्षेत्र ६३१ चौ.कि.मी.\nवन क्षेत्र १०३ चौ.कि.मी.\nएकूण गावे १११ (स्थापित – १०६, विस्थापित – ०५)\nएकूण लोकसंख्या १३९७८६ (पुरुष – ७२०६२, स्त्री – ६७७२४)\nबालकांची संख्या २१५९२ (मुले – १११९३, मुली – १०३९९)\nस्त्री-पुरुष प्रमाण ९४० स्त्रिया प्रती १००० पुरुष\nसाक्षरता ८२८७३ (पुरुष – ५०१७२, स्त्री – ३२७०१)\nसरासरी पर्जन्यमान ८५५.८ मी.मी.\nअनु. जाती शेत मजूर १०९४६\nअनु. जमाती शेत मजूर २५९०३\nकृषी क्षेत्र ७१५ चौ.कि.मी.\nवन क्षेत्र १०७ चौ.कि.मी.\nएकूण गावे १४६ (स्थापित – १३४ , उजाड – १३)\nएकूण लोकसंख्या १७३४५२ (पुरुष – ८९३८८, स्त्री – ८४०६४)\nबालकांची संख्या २५२६३ (मुले – १३००६, मुली – १२२५७)\nसाक्षरता ११४७९२ (पुरुष – ६६५०५ , स्त्री – ४८२८७)\nसरासरी पर्जन्यमान ८५०.८ मी.मी.\nअनु. जाती शेतमजूर २१०००\nअनु. जमाती शेतमजूर १७०००\nवन क्षेत्र ४७ चौ.कि.मी.\nएकूण गावे १२१ (स्थापित – ९१, उजाड – ३०)\nएकूण लोकसंख्या ११०३३७ (पुरुष – ५६८७०, स्त्री – ५३४६७)\nबालकांची संख्या १५४६८ (मुले – ७९५९, मुली – ७५०९)\nसाक्षरता ७४२०० (पुरुष – ४२६२७, स्त्री – ३१५७३)\nसरासरी पर्जन्यमान ८०७.६ मी.मी.\nअनु. जाती शेतमजूर १९०००\nअनु. जमाती शेत मजूर १००००\nकृषी क्षेत्र ७६३ चौ.कि.मी.\nवन क्षेत्र २१९ चौ.कि.मी.\nएकूण गावे १८९ (स्थापित – १७०, उजाड – १२)\nएकूण लोकसंख्या २८५२२६ (पुरुष – १४७३०६, स्त्री – १३७९२०)\nबालकांची संख्या ४६०९३ (मुले – २३८१९, मुली – २२२७४)\nसाक्षरता १७३२५३ (पुरुष – १०५१६९, स्त्री – ६८०८४)\nसरासरी पर्जन्यमान ८३४.८ मी.मी.\nअनु. जाती शेतमजूर २३०००\nअनु. जमाती शेतमजूर ३९०००\nकृषी क्षेत्र ३९३ चौ.कि.मी.\nवन क्षेत्र १०६ चौ.कि.मी.\nएकूण गावे ८२ (स्थापित – १४३, उजाड – ४)\nएकूण लोकसंक्या १३४८९३ (पुरुष – ६९८२३, स्त्री – ६५०७०)\nबालकांची संख्या २१०९७ (मुले – १०९८३, मुली – १०११४)\nसाक्षरता ८१९६९ (पुरुष – ४९१६०, स्त्री – ३२८०९)\nसरासरी पर्जन्यमान ८५५.८ मी.मी.\nअनु. जाती शेतमजूर १९०००\nअनु. जमाती शेतमजूर ३५०००\nकृषी क्षेत्र ५९४ चौ.कि.मी.\nवन क्षेत्र ४८७ चौ.कि.मी.\nएकूण गावे १५७ (स्थापित – १२८, उजाड – ३०)\nएकूण लोकसंख्या २२२७४० (पुरुष – ११४६२८, स्त्री – १०८११२)\nबालकांची संख्या ३४९९९ (मुले – १७८५६, मुली – १७१४३)\nसाक्षरता १३५६४९ (पुरुष – ८२१०९, स्त्री – ५३५४०)\nसरासरी पर्जन्यमान ९०४.३ मी.मी.\nअनु. जाती शेतमजूर ३००००\nअनु. जमाती शेतमजूर ३३०००\nकृषी क्षेत्र ६२९ चौ.कि.मी.\nवन क्षेत्र १९९ चौ.कि.मी.\nएकूण गावे ११६ (स्थापित – ११०, उजाड – ४)\nएकूण लोकसंख्या १५८२३२ (पुरुष – ८१७९७ , स्त्री – ७६४३५)\nबालकांची संख्या २७२७३ (मुले – १४०४६, मुली – १३२२७)\nसाक्षरता ८८०१९ (पुरुष – ५४७७७, स्त्री – ३३२४२)\nसरासरी पर्जन्यमान ९०४.३ मी.मी.\nअनु. जाती शेतमजूर १४०००\nअनु. जमाती शेतमजूर २००००\nकृषी क्षेत्र ६६० चौ.कि.मी.\nवन क्षेत्र ९० चौ.कि.मी.\nएकूण गावे १४१ (स्थापित – १३४, उजाड – १७)\nएकूण लोकसंख्या १४०९४४(पुरुष – ७१७०६, स्त्री – ६९२३८)\nबालकांची संख्या २००६५ (मुले – १०३०६, मुली – ९७६९)\nसाक्षरता ८३५७० (पुरुष – ४९३०५, स्त्री – ३४२६५)\nसरासरी पर्जन्यमान ११००.५ मि.मी.\nअनु. जाती शेतमजूर ९०००\nअनु. जमाती शेतमजूर ४६०००\nकृषी क्षेत्र ५०२ चौ.कि.मी.\nवन क्षेत्र १४९ चौ.कि.मी.\nएकूण गावे १२८ (स्थापित – १०६, उजाड – १२२)\nएकूण लोकसंख्या ७२१५५ (पुरुष – ३६६०६, स्त्री – ३५५४९)\nबालकांची संख्या १०११० (मुले – ५२२८, मुली – ४८८२)\nसाक्षरता ४१०२६ (पुरुष – २६६०९, स्त्री – १६४१७)\nसरासरी पर्जन्यमान १०४०.५ मी.मी.\nअनु. जाती शेतमजूर ४३६४\nअनु. जमाती शेतमजूर २६०४४\nकृषी क्षेत्र ६७९ चौ.कि.मी.\nवन क्षेत्र १९६ चौ.कि.मी.\nएकूण गावे १२२ (स्थापित – १३७, उजाड – २०)\nएकूण लोकसंख्या १२५१६७ (पुरुष – ६४१९१, स्त्री – ६०९७६)\nबालकांची संख्या १८३३९ (मुले – ८९९९, मुली – ९३४०)\nसाक्षरता ७७०५६ (पुरुष – ४५६२४ , स्त्री – ३१४३२)\nसरा��री पर्जन्यमान ११००.५ मी.मी.\nअनु. जाती शेतमजूर ११०००\nअनु. जमाती शेतमजूर ४२०००\nकृषी क्षेत्र ५६३ चौ.कि.मी.\nवन क्षेत्र ६९ चौ.कि.मी.\nएकूण गावे १३३ (स्थापित – ११३, उजाड – २०)\nएकूण लोकसंख्या १०४६०७ (पुरुष – ५३९३२, स्त्री – ५०६७५)\nबालकांची संख्या १४६८८ (मुले – ७५५३, मुली – ७१३५)\nसाक्षरता ६५८१५ (पुरुष – ३८२७८, स्त्री – २७५२८)\nसरासरी पर्जन्यामंत ११००.५ मी.मी.\nअनु. जाती शेतमजूर ७०००\nअनु. जमाती शेतमजूर २९०००\nकृषी क्षेत्र ५११ चौ.कि.मी.\nवन क्षेत्र १०९ चौ.कि.मी.\nएकूण गावे १४३ (स्थापित – १२३ , उजाड – १८)\nएकूण लोकसंख्या ९५८२० (पुरुष – ४९०७५, स्त्री – ४६७४५)\nबालकांची संख्या १२८७८ (मुले – ६६०६, मुली – ६२७२)\nसाक्षरता ५९२१७ (पुरुष – ३४८०७, स्त्री – २४४१०)\nसरासरी पर्जन्यमान ९९९.८ मिमी\nअनु. जाती शेतमजूर ८०००\nअनु. जमाती शेतमजूर २८०००\nकृषी क्षेत्र ६९४ चौ.कि.मी.\nवन क्षेत्र ८७ चौ.कि.मी.\nएकूण गावे १६२ (स्थापित – १४०, उजाड – २२)\nएकुण लोकसंख्या १९३६७७ (पुरुष – ९९८३५, स्त्री – ९३८४२)\nबालकांची संख्या २४९४२ (मुले – १२९१४, मुली – १२०७८)\nसाक्षरता १३३२१६ (पुरुष – ७५८७२, स्त्री – ५७३५४)\nसरासरी पर्जन्यमान १०४०.५ मी.मी.\nअनु. जाती शेतमजूर १६०००\nअनु. जमाती शेतमजूर २३०००\nकृषी क्षेत्र ५३७ चौ.कि.मी.\nवन क्षेत्र १२ चौ.कि.मी.\nएकूण गावे ११५ (स्थापित – १८९, उजाड – ४२)\nएकूण लोकसंख्या ७४८५८ (पुरुष – ३८१९७, स्त्री – ३६६६१)\nबालकांची संख्या १०६८५ (मुले – ५४८७, मुली – ५१९८)\nस्त्री -पुरुष प्रमाण ९६०\nसाक्षरता ४५६३७ (पुरुष – २६७१८, स्त्री – १८९१९)\nसरासरी पर्जन्यमान १०४०.५ मी.मी.\nअनु. जाती शेतमजूर ७०००\nअनु. जमाती शेतमजूर ४८०००\n© जिल्हा प्रशासन यवतमाळ , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Aug 07, 2020", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00560.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://marathibrain.com/%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A5%AF%E0%A5%A7/", "date_download": "2020-08-07T21:40:52Z", "digest": "sha1:GDWQZTZBOK2RXSSLJ7I77U3F7DTIY7F4", "length": 12576, "nlines": 170, "source_domain": "marathibrain.com", "title": "देशातील महत्त्वाच्या ९१ धरणांमध्ये फक्त ७० टक्के पाणी! - MarathiBrain.com", "raw_content": "\nआरोग्यमंत्री राजेश टोपे यांना मातृशोक\nवातानुकूलित लोकल रेल्वेविषयी अद्याप स्पष्टता नाही\nराज्यशासनाचे शेतकऱ्यांसाठी कौशल्याधारित प्रशिक्षण कार्यक्रम\nराज्यातील ६० टक्के उद्योगधंदे अद्याप बंदच\nHome देश-विदेश देशातील महत्त्वाच्या ९१ धरणांमध्ये फक्त ७० टक्के पाणी\nदेशातील महत्त्वाच्या ९१ धरणांमध्ये फक्त ७० टक्के पाणी\nदेशातील महत्त्वाच्या ९१ धरणांचा जलसाठा साठवणूक क्षमतेच्या ७० टक्के शिल्लक असल्याची माहिती केंद्रीय जलसंपदा, नदी विकास आणि गंगा पुनरुत्थान मंत्रालयाद्वारे जाहीर करण्यात आली आहे.\nनवी दिल्ली, २८ ऑक्टोबर\nदेशातील महत्त्वाच्या ९१ धरणांचा जलसाठा साठवणूक क्षमतेच्या ७० टक्के शिल्लक असल्याची माहिती केंद्रीय जलसंपदा, नदी विकास आणि गंगा पुनरुत्थान मंत्रालयाद्वारे जाहीर करण्यात आली आहे. या धरणांच्या पाणीसाठ्याच्या पातळीत १ टक्क्यांनी घट झाली असल्याचे केंद्रीय पाणी आयोगाच्या तपासणीतून दिसून आले आहे.\nदेशातील ९१ महत्त्वाच्या धरणांच्या पाणीसाठ्यामध्ये १ टक्क्याने घट झाली आहे.\nदेशातील महत्त्वाच्या ९१ धरणांमध्ये ११२.६७ अब्ज घनमीटर पाणी शिल्लक असून, एकूण साठवणूक क्षमतेच्या ते ७० टक्के इतकेच आहे, अशी माहिती शासनातर्फे जाहीर करण्यात आली आहे. ही आकडेवारी गेल्या आठवड्यातील, म्हणजेच २५ ऑक्टोबर पर्यंतची आहे.\nदेशातील या ९१ मोठ्या जलसाठ्यांची एकूण साठवणूक क्षमता १६१.९९३ अब्ज घनमीटर इतकी आहे. या ९१ पैकी ३७ जलसाठ्यांवर 60 मेगावॅट पेक्षा जास्त क्षमतेचे जल विद्युत प्रकल्प उभारण्यात आले आहेत. म्हणून हे जास्त महत्त्वाचे ठरतात.\nकेंद्राने जाहीर केलेल्या माहितीनुसार या ९१ धरणांपैकी पश्चिम विभागात महाराष्ट्र आणि गुजरातचा समावेश असून यांमध्ये २७ मोठ्या धरणांचा समावेश आहे. त्यांची एकूण जल साठवण क्षमता ३१.२६ अब्ज घनमीटर आहे. या साठ्यांमध्ये सध्या १७.२१ अब्ज घनमीटर एवढेच पाणी उपलब्ध आहे. हा पाणीसाठा धरणांच्या साठवणूक क्षमतेच्या ५५ टक्केच आहे.\nमहाराष्ट्र व गुजरात सोडले तर, हिमाचल प्रदेश, पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत चांगला जलसाठा उपलब्ध आहे. तर झारखंड, पश्चिम बंगाल, त्रिपुरा, गुजरात, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश आणि तेलंगणा या राज्यांतील जलसाठ्यांची पातळी गेल्यावर्षीच्या तुलनेत कमी आहे.\nPrevious articleआमचे सरकार भाजपच्या दयेने आलेले नाही: पिनरायी विजयन\nNext article���शिक्षणाची दैनावस्था : भाग ५’\nजी. सी. मुर्मु देशाचे नवे ‘नियंत्रक व महालेखापरीक्षक’\nआरबीआयच्या नव्या पतधोरणात व्याजदरात बदल नाही\nजम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मुर्मु यांचा राजीनामा ; मनोज सिन्हा नवे उपराज्यपाल\nधरण सुरक्षा विधेयकाला मंत्रिमंडळाची मंजुरी - MarathiBrain.com July 18, 2019 at 12:04 pm\n[…] देशातील महत्त्वाच्या ९१ धरणांमध्ये फ… […]\n‘कोव्हिड-१९’ तपासणी अहवाल थेट रुग्णांना द्या : सर्वोच्च न्यायालयाचे राज्याला आदेश\n‘शिक्षणाची दैनावस्था : भाग ५’\n‘संयुक्त महाराष्ट्र चळवळ : स्वातंत्र्यानंतरचा संयुक्तलढा’\nगोव्याच्या रस्त्यांवर ‘इलेक्ट्रिक बस’ची फेरी\nसत्तेवर आल्यानंतर सर्वप्रथम महिला विधेयक संमत करू : राहुल गांधी\nआशियातील सर्वात लांब बोगद्याला डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे नाव देण्याचा केंद्राचा...\nमुंबई महापालिकेकडून अनधिकृत पार्किंगवर आजपासून दंडात्मक कारवाई\nगुप्त माहिती व भरपूर नफा मिळवत होते चीनी अनुप्रयोग\nविश्लेषणात्मक व माहिती पत्रकारितेतील एकमेव मराठी ई-दालन. Analytical & Informative Journalism in Marathi. बातम्या आणि बरंच काही.\nआरोग्यमंत्री राजेश टोपे यांना मातृशोक\nवातानुकूलित लोकल रेल्वेविषयी अद्याप स्पष्टता नाही\nराज्यशासनाचे शेतकऱ्यांसाठी कौशल्याधारित प्रशिक्षण कार्यक्रम\nराज्यातील ६० टक्के उद्योगधंदे अद्याप बंदच\nनक्षलवाद्यांचे ६ स्फोट; एक नक्षलवादी ठार\nचौथ्या टाळेबंदीत महत्त्वाची ठरतील शासनाची ९ मार्गदर्शक तत्त्वे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00561.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%A3%E0%A4%9C%E0%A5%80", "date_download": "2020-08-07T22:16:08Z", "digest": "sha1:TW56ONZ22ITARYO24PDHDJXU2CHFKKLM", "length": 3595, "nlines": 55, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "पणजी - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n१५° २८′ ४८″ N, ७३° ४९′ ४८″ E\n• उंची ३६ चौ. किमी\n• घनता ५८,७८५ (२००१)\n• त्रुटि: \"403 001\" अयोग्य अंक आहे\nपणजी (Punjim) हे शहर पश्चिम भारतातील गोवा या राज्याची राजधानी आहे. हे शहर उत्तर गोवा या जिल्ह्यात, मांडवी नदीच्या किनार्‍यावर वसलेले आहे.\nहे शहर उत्तर गोवा जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १५ मे २०२० रोजी ०९:२२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00562.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmanthan.com/2020/08/blog-post_9.html", "date_download": "2020-08-07T21:35:46Z", "digest": "sha1:HZVVXVDLUCSGH3SQLVXMV2MDYCBIY2KW", "length": 7332, "nlines": 53, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "राजू शेट्टी म्हणजे गावात सोडलेला वळू! - Lokmanthan.com", "raw_content": "\nHome / Latest News / राजू शेट्टी म्हणजे गावात सोडलेला वळू\nराजू शेट्टी म्हणजे गावात सोडलेला वळू\nराजू शेट्टी म्हणजे गावात सोडलेला वळू\n- सदाभाऊ खोतांची जीभ घसरली\n- शेट्टींवर खालच्या पातळीवर जाऊन टीका\n- राजकीय वातावरण तापले\nराजू शेट्टी नव्हे तर हा काजू शेट्टी असून, तो गावात सोडलेला वळू आहे, अशी खालच्या पातळीवर जाऊन शनिवारी (दि.१) सदाभाऊ खोत यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्यावर टीका केली. दूध दरवाढीच्या मागणीसाठी भाजप आणि मित्रपक्षांनी राज्यव्यापी दूध बंद आंदोलनाची हाक दिली होती. या आंदोलनावेळी सदाभाऊ खोत यांनी पत्रकार परिषद घेत अशा प्रकारचे घृणास्पद टीकास्त्र डागले. या टिकेला राजू शेट्टींनी त्वरित प्रत्युत्तर देत आंदोलन फसल्याने सदा खोत पिसाळला असल्याचे म्हटले. त्यामुळे आजचा दिवस दोन शेतकरी नेत्यांच्या आरोप प्रत्यारोपाने गाजला.\nरयत क्रांती सेनेचे अध्यक्ष आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी पत्रकार परिषदेवेळी राजू शेट्टी हे भंपक व्यक्ती असल्याचा शब्दप्रयोग केला. त्याला राजू शेट्टी यांनी त्वरित प्रत्युत्तर देत, सदाभाऊ खोत यांचे आंदोलन माझ्याविरोधात आहे की सरकारविरोधात असा सवाल केला. खोत यांचे आंदोलन फेल गेल्याने त्यांचे ताळतंत्र बिघडले आहे. तसेच खोत यांनी आपली पातळी सोडली असल्याचे शेट्टी यांनी सांगितले. दूध दरवाढीवरुन भाजपने राज्यभरात पुकारलेले आंदोलन म्हणजे पुतनामावशीचे प्रेम आहे. भाजपला दूध दरवाढीवरुन आंदोलन करण्याचा अधिकार नाही. भाजपाच्याच काळात शेतकरी अडचणीत आला. फक्त राज्य सरकारविरोधात आंदोलन असेल तर ही दूध उत्पादकांची फसवणूक आहे, अशीही टीका राजू शेट्टी यांनी केली.\nराजू शेट्टी म्हणजे गावात सोडलेला वळू\nमाजी मंत्री प्रा. राम शिंदे यांच्यासह ३८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल \nमाजी मंत्री प्रा. राम शिंदे ��ांच्यासह ३८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल कर्जत / प्रतिनिधी कर्जत तालुक्यातील माहिजळगाव येथे दूध आं...\nतालुक्यात आज 25 व्यक्ती कोरोना बाधित, पारनेर शहरातील किराणा दुकानदार कोरोना बाधित \nपारनेर भाजी मंडईतील किराणा दुकानदाराच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची आज रात्री रॅपिड चाचणी तालुक्यात आज 25 व्यक्ती कोरोना बाधित, पारनेर ...\nसुरेगाव परिसरात बकरी ईद घरीच साजरी होणार -डॉ. सय्यद \nसुरेगाव परिसरात बकरी ईद घरीच साजरी होणार -डॉ. सय्यद कान्हेगाव/प्रतिनिधी : मुस्लिम धर्माचा पवित्र बकरी ईद सण कोरोनाच्या सावटाखाली असल्याने ...\nगांजीभोयरे येथे दोन गटात तुंबळ हाणामारी, १६ जणांन विरोधात गुन्हा दाखल \nपारनेर तालुक्यातील गांजीभोयरे येथे दोन गटात रस्त्याच्या कारणावरून तुंबळ हाणामारी पारनेर प्रतिनिधी - पारनेर तालुक्यातील ...\nतालुक्यात २४ पॉझिटिव्ह, तर येळपणे येथील एका रुग्णाचा मृत्यू. \nतालुक्यात २४ पॉझिटिव्ह, तर येळपणे येथील एका रुग्णाचा मृत्यू. येळपणे/ प्रतिनिधी :- श्रीगोंदा तालुक्यात आज दिवसभरात एकूण...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00562.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/photos/international/coronavirus-marathi-news-corona-not-only-affects-lungs-also-entire-body-a597/", "date_download": "2020-08-07T20:46:32Z", "digest": "sha1:4JSP2U6MF7GQNWARQIDVVPVN3DZCLRPP", "length": 29861, "nlines": 334, "source_domain": "www.lokmat.com", "title": "CoronaVirus News : \"फक्त फुफ्फुसांवर नाही तर शरीरातील 'या' अवयवांवर हल्ला करतो कोरोना\" - Marathi News | CoronaVirus Marathi News Corona not only affects lungs but also entire body | Latest international News at Lokmat.com", "raw_content": "शनिवार ८ ऑगस्ट २०२०\n६५ वर्षात... २६८ पुराच्या घटनांत ६९ हजार जणांचा मृत्यू\nऐश्वर्या शेरॉनची १६ बनावट इन्स्टाग्राम अकाउंट\nआयआयटी बॉम्बेकडून ‘गेट २0२१’चे आयोजन\nबांधकाम व्यवसायासाठी पुढील सहा महिने निराशाजनक\n आरोग्यविषयक कार्यक्रम घेण्यावर भर\nरिया चक्रवर्तीने महेश भटसह या लोकांना केले होते कॉल्स, रिपोर्टमधून समोर आले सत्य\n\"परम्‍परा, प्रतिष्‍ठा और अनुशासन\" म्हणत जेव्हा बच्चन बहू ऐश्वर्यावर संतापले होते अमिताभ बच्चन, हे होते कारण\nटॅलेंट मॅनेजरचा खुलासा, आत्महत्येच्या एक दिवस सुशांतशी या गोष्टी संदर्भात झाले होती चर्चा\nसमीर शर्माच्या आत्महत्येवर सगळे गप्प का अभिनेता राहुल भटचा सवाल\nसुशांंतचा नंबर ब्लॉक केल्यानंतर रिया चक्रवर्तीने अभिनेत्याच्या ई-मेल अकाऊंटसोबत केली छेडछाड\nसुप्रिया सुळे आणि अजित पवार याचं रक्षाबंधन\nसुशांतला न्याय मिळावाच पण शेतकरी आत्महत्येबद्दलही बोला\nअजित दादा पवारना मुख्यमंत्रीपदावर बघण्याची इच्छा\nकोरोना महामारीच्या अस्ताला सुरुवात \nरक्ताची कमतरता भरून काढण्यासह पोट साफ होण्यास फायदेशीर मका; इतर फायदे वाचून व्हाल अवाक्\nघरी बसून वाढलेला कमरेचा आणि पोटाचा घेर झटपट होईल कमी; फक्त 'हे' ४ उपाय वापरा\nकोरोनानंतर चीनमध्ये एक किडा पसरवतोय नवा व्हायरस, ही आहेत लक्षणं\nमहामारीच्या काळात जॉब मिळवायचा असेल तर 'या' गोष्टी माहीत असायलाच हव्यात; वेळीच जाणून घ्या\ncoronavirus: कोरोनाचा मानवी मेंदूवर होतोय असा परिणाम, नव्या संशोधनातून समोर आली धक्कादायक माहिती\nपनवेलमधील खाजगी कोविड रुग्णालयामार्फत शासनाच्या नियमांचे उल्लंघन; महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे सचिव सुधाकर शिंदे यांच्या अचानक धाडीत उघड\nकेरळ- एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या अपघातात १४ जणांचा मृत्यू; १२३ जण जखमी; १५ गंभीर जखमी\nकेरळमधील विमान अपघातामुळे दु:ख; जखमींची प्रकृती स्थिर राहावी यासाठी प्रार्थना करतो- पंतप्रधान मोदी\nकेरळमध्ये अपघातग्रस्त झालेल्या विमानात एकूण १९१ जण; १८४ प्रवाशी आणि ७ कर्मचाऱ्यांचा समावेश- एअर इंडिया\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांना फोन; एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या अपघाताची घेतली माहिती\nअमरावती- उसळगव्हाण येथे २२ वर्षीय तरुणाची आत्महत्या\nअमरावती: आज १०८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; जिल्ह्यातल्या बाधितांचा आकडा २८७२ वर\nकेरळमध्ये एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाला भीषण अपघात, अक्षरशः दोन तुकडे झाले\nकेरळ- करिपूर विमानतळावर लँडिंग दरम्यान एअर इंडियाचं विमान घसरलं; अनेकजण जखमी\nमुंबई - ईडी कार्यालयातून रिया चक्रवर्ती चौकशीनंतर निघाली\nकल्याण शीळ रस्त्याच्या कामाचा आमदार प्रमोद पाटील यांनी आढावा; एमएसआरडीसी अधिकाऱ्यांसमवेत बैठक\nसुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात रिया चक्रवर्तीची ईडीकडून साडे आठ तास चौकशी; रिया ईडीच्या कार्यालयातून रवाना\nसुशांत सिंह राजपूतची माजी बिझनेस मॅनेजर श्रृती मोदीची ईडीकडून सुरू असलेली चौकशी पूर्ण\nसोलापूर- अक्कलकोटमध्ये कोरोना रुग्णाचा रस्त्यावर मृत्यू; एक तास रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्यानं प्राण सोडला\nकोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी प��र्ण सज्ज राहा; लष्करप्रमुख मनोज नरवणेंकडून फिल्ड कमांडर्सना सूचना\nपनवेलमधील खाजगी कोविड रुग्णालयामार्फत शासनाच्या नियमांचे उल्लंघन; महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे सचिव सुधाकर शिंदे यांच्या अचानक धाडीत उघड\nकेरळ- एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या अपघातात १४ जणांचा मृत्यू; १२३ जण जखमी; १५ गंभीर जखमी\nकेरळमधील विमान अपघातामुळे दु:ख; जखमींची प्रकृती स्थिर राहावी यासाठी प्रार्थना करतो- पंतप्रधान मोदी\nकेरळमध्ये अपघातग्रस्त झालेल्या विमानात एकूण १९१ जण; १८४ प्रवाशी आणि ७ कर्मचाऱ्यांचा समावेश- एअर इंडिया\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांना फोन; एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या अपघाताची घेतली माहिती\nअमरावती- उसळगव्हाण येथे २२ वर्षीय तरुणाची आत्महत्या\nअमरावती: आज १०८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; जिल्ह्यातल्या बाधितांचा आकडा २८७२ वर\nकेरळमध्ये एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाला भीषण अपघात, अक्षरशः दोन तुकडे झाले\nकेरळ- करिपूर विमानतळावर लँडिंग दरम्यान एअर इंडियाचं विमान घसरलं; अनेकजण जखमी\nमुंबई - ईडी कार्यालयातून रिया चक्रवर्ती चौकशीनंतर निघाली\nकल्याण शीळ रस्त्याच्या कामाचा आमदार प्रमोद पाटील यांनी आढावा; एमएसआरडीसी अधिकाऱ्यांसमवेत बैठक\nसुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात रिया चक्रवर्तीची ईडीकडून साडे आठ तास चौकशी; रिया ईडीच्या कार्यालयातून रवाना\nसुशांत सिंह राजपूतची माजी बिझनेस मॅनेजर श्रृती मोदीची ईडीकडून सुरू असलेली चौकशी पूर्ण\nसोलापूर- अक्कलकोटमध्ये कोरोना रुग्णाचा रस्त्यावर मृत्यू; एक तास रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्यानं प्राण सोडला\nकोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी पूर्ण सज्ज राहा; लष्करप्रमुख मनोज नरवणेंकडून फिल्ड कमांडर्सना सूचना\nAll post in लाइव न्यूज़\nCoronaVirus News : \"फक्त फुफ्फुसांवर नाही तर शरीरातील 'या' अवयवांवर हल्ला करतो कोरोना\"\nCoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक देशात गंभीर परिस्थिती असून व्हायरसवर नियंत्रण मिळवण्यासाठी वेगाने प्रयत्न सुरू आहेत. योग्य ती काळजी घेतली जात आहे.\nजगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असून तब्बल एक कोटीचा टप्पा पार केला आहे. तर पाच लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.\nकोरोनामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक देशात गंभीर परिस्थिती असून व्हायरसवर नियंत्रण मिळवण्यासाठी वेगाने प्रयत्न सुरू आहेत. योग्य ती काळजी घेतली जात आहे.\nकोरोनावर अद्याप कोणतेही औषध अथवा लस उपलब्ध झालेली नाही. जगभरात यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहे. कोरोनाबाबतची नवनवीन माहिती ही संशोधनातून समोर येत आहे.\nकोरोना व्हायरस हा शरीरात प्रवेश केल्यावर फुफ्फुसांवर हल्ला करतो असं म्हटलं जातं. मात्र याबाबत आता एक नवीन धक्कादायक माहिती समोर आली आहे.\nरिसर्चमधून डॉक्टरांनी अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहे. कोरोना अधिकाधिक धोकादायक होत असल्याचा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे. त्यामुळे सगळ्यांचीच चिंता वाढली आहे.\nकोरोनाचा व्हायरस फुफ्फुसांवर हल्ला करतो. त्यामुळे श्वासोच्छवासात समस्या निर्माण होते. मात्र आता कोरोना संपूर्ण शरीरावर हल्ला करतो अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.\nकोरोना फुफ्फुसासोबतच किडनी, लिव्हर, हृदय, मेंदू, त्वचा आणि नर्व्हस सिस्टिमवरही हल्ला करतो अशी चिंताजनक माहिती समोर आली आहे.\nकोलंबिया विद्यापीठाच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी कोरोना रुग्णांचा अभ्यास केल्यानंतर ही माहिती दिली आहे. कोरोना वायरस शरीरातील महत्त्वाच्या घटकांवर हल्ला करत असल्याचं म्हटलं आहे.\nकोरोनाची लागण झालेल्या व्यक्तीला श्वास घेण्यात अडचणी येतात. मात्र आता कोरोना शरीरावरही परिणाम करत असल्याचे पुरावे शास्त्रज्ञांना सापडू लागले आहेत. त्यामुळे चिंता वाढली आहे.\nमधूमेह, उच्च रक्तदाब, किडनीचे विकार, हृदयासंबंधी समस्या असलेल्या व्यक्तींना कोरोनाचा धोक अधिक असल्याचं देखील म्हटलं आहे. त्यामुळे या व्यक्तींनी काळजी घेणं आवश्यक आहे.\nकोरोना व्हायरस शरीरातील मुख्य कार्यप्रणालीवरच हल्ला करतो. महत्त्वाच्या अवयवाचं नुकसान करतो. यामुळे अनेक शारीरीक समस्या निर्माण होतात.\nडोकेदुखी, चक्कर येणे, स्नायू दुखणे, पोटदुखी, खोकला आणि ताप यासारख्या गोष्टींचा त्रास होतो. कोरोना रुग्णांमध्ये ही लक्षण आढळून येत आहेत.\nकोरोनाचा धोका ही दिवसागणिक वाढत आहे. तसेच वेगाने यावर संशोधन सुरू आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.\nकाही दिवसांपूर्वी कोरोना व्हायरसमुळे मेंदूशी संबंधित विविध आजारांचा सामना करावा लागू शकतो, अशी ��ोक्याची सूचना युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनमधील (यूएलसी) संशोधकांनी दिली.\nयूएलसीमधील संशोधकांनी 43 कोरोना रुग्णांच्या परिस्थितीचा आढावा घेतला. या रुग्णांना स्ट्रोक, मेंदू आणि मज्जातंतूंच्या आजारांचा सामना करावा लागत असल्याची माहिती संशोधनातून समोर आली आहे.\nभारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची संख्या 8,49,553 वर गेली आहे. तर आतापर्यंत तब्बल 22,674 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nकोरोना वायरस बातम्या भारत मृत्यू हृदयरोग आरोग्य\nShocking: तीन महिन्यांत दहा कलाकारांनी केली आत्महत्या; नाव वाचून बसेल धक्का\nगुलाबाची कळी कशी हळदीने माखली... पाहा, राणा दग्गुबाती व मिहिका बजाजच्या हळदीचे खास फोटो\nमॉडेलिंग सोडून UPSC दिली; ऐश्वर्या श्योराण पहिल्याच फटक्यात IAS बनली\nउफ्फ तेरी अदा, पुन्हा तिने वेधले सा-यांचे लक्ष, HOT फोटोंनी सोशल मीडियावर लागली आग\n आमिर खानने नाकारले म्हणून ‘हे’ सिनेमे सलमान, शाहरूखला मिळाले\n सुशांतला मेंटल हॉस्पिटलमध्ये पाठवणार होती रिया, ब्लॅकमेलही करत होती\nहार्दिक-नताशाच्या मुलाचं नाव ठरलं; केकवरील 'त्या' नावानं केला खुलासा\nदेशवासियांच्या भावनांपेक्षा BCCIला 440 कोटी महत्त्वाचे;IPL 2020 वर बंदी घालण्यासाठी गृहमंत्री अमित शाह यांना पत्र\nभाई, चर्चा तर होणारच ना; क्रिकेटपटूनं पत्नीला दिलं महागडं गिफ्ट; पाहा फोटो\nदंगल गर्ल बबिता फोगाटला लागली 'लॉटरी'; मिळालं महत्त्वाचं पद\nपाकिस्तानी खेळाडूंनी इंग्लंडमध्ये साजरी केली ईद; फॅन्सनी विचारलं मास्क कुठेय\nSo Cute : हार्दिक-नताशाचं बाळ दिसतं कसं माहित्येय ज्युनियर पांड्याचा फोटो व्हायरल\nकोरोनानंतर चीनमध्ये एक किडा पसरवतोय नवा व्हायरस, ही आहेत लक्षणं\ncoronavirus: कोरोनाचा मानवी मेंदूवर होतोय असा परिणाम, नव्या संशोधनातून समोर आली धक्कादायक माहिती\n सीरम इन्स्टिट्यूटनं जाहीर केली लसीची किंमत, फक्त २२५ रुपयांत मिळणार कोरोना लस\ncoronavirus: वुहानमधील ९० टक्के कोरोनामुक्त रुग्णांची फुप्फुसे झाली खराब, अभ्यासातून समोर आली धक्कादायक माहिती\n भारतात लॉन्च झालं कोरोनाचं औषधं 'कोविहॉल्ट'; ४९ रुपयांत रुग्णांसाठी उपलब्ध होणार\ncoronavirus: भारतात कितपत प्रभावी ठरतेय प्लाझ्म�� थेरेपी\nबांधकाम व्यवसायासाठी पुढील सहा महिने निराशाजनक\n आरोग्यविषयक कार्यक्रम घेण्यावर भर\nदुरुस्ती केलेले शौचालय कोसळले\nनागपुरात विधिसंघर्षग्रस्त बालकांच्या जीवनात ‘अंकुर’\nजादा बिल आकारणाऱ्या रुग्णालयांवर छापा\n'Air India Plane Crash' : केरळमध्ये एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाला भीषण अपघात; १५ जणांचा मृत्यू, १२३ जण जखमी\n'Air India Plane Crash' : विमानाला झालेल्या अपघातात पायलट दीपक साठेंचा मृत्यू; हवाई दलात बजावली होती सेवा\n आता कोकणवासीयांसाठी १० दिवसांचा क्वारंटाइन, शासन आदेश आला\nअपघातात एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाचे दोन तुकडे झाले, पण...\nAir India Express Accident: ...अन् रनवेवरून एअर इंडियाचं विमान दरीत कोसळलं; जाणून घ्या शेवटच्या क्षणांमध्ये काय घडलं\nCoronaVirus News: इस्रायलचे शास्त्रज्ञ मायदेशी परतले; भारताचा मित्र लवकरच 'पॉझिटिव्ह' बातमी देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00562.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://satsangdhara.net/pp/pratap63.htm", "date_download": "2020-08-07T21:16:07Z", "digest": "sha1:RCBUV7CEQEH2VWJOMS2S6YRLBOGP5VD4", "length": 45259, "nlines": 423, "source_domain": "satsangdhara.net", "title": " पांडवप्रताप", "raw_content": "\nमनाचे श्लोक - विवरण\nधर्मराजाचा गर्व नाहीसा झाला\nदिग्विजय करून ॥ परतोन आला फाल्गुन ॥\nसकल राजे दोन्ही श्यामकर्ण ॥ धर्मराया भेटविले ॥ १ ॥\nभूमि शुद्ध खणून ॥ साधिलें यज्ञमंडपप्रमाण ॥\nसाडेतीन हातांची यष्टि जाण ॥ चारशे मोजिल्या चतुरस्त्र ॥ २ ॥\nजेथें व्यास विधि सांगणार ॥ तेथें कांहींच न पडे अंतर ॥\nविटबंदी वेदिका सुंदर ॥ प्रमाण यथोक्त योग्य केली ॥ ३ ॥\nमंडपाचीं अष्ट द्वारे ॥ अष्ट ध्वज अष्ट कुंडे परिकरें ॥\nदशविध दर्भ सर्व यज्ञपात्रे ॥ यथाशास्त्र निर्मिलीं ॥ ४ ॥\nसोमवल्ली उलूखल मुसळ ॥ एवं सर्व सामग्री निर्मळ ॥\nजगद्‌गुरू व्यास दयाळ ॥ आचार्य मुख्य जाहला ॥ ५ ॥\nपितामह बकदाल्भ्य केला ॥ वीससहस्त्र ब्राह्मणांचा मेळा ॥\nएक संवत्सर जाहला ॥ जपास धर्मराजें घातले ॥ ६ ॥\nभीम आणि पार्थ ॥ हे यज्ञरक्षक जाहले तेथ ॥\nकार्य वांटिलिया समस्त ॥ जेथींचे तेथें ठायीं ठायीं ॥ ७ ॥\nमृगश्रृंगें कंडूनिरसन ॥ धर्माचे हातीं सदा जाण ॥\nमृगाजिन प्रावरर्ण ॥ नाहीं भाषण इतरांशीं ॥ ८ ॥\nबोलिला सत्यवतीसुत ॥ उदक आणावया दंपत्य ॥\nचौसष्ट सिद्ध करावीं येथ ॥ अति उत्तम निवडूनि ॥ ९ ॥\nशिरीं सुवर्णकलश घेती ॥ निघालीं वसिष्ठ अरुंधती ॥\nपल्लवीं गांठी देऊनि प्रीतीं ॥ अत्रि अनसूया चालिलीं हो ॥ ��० ॥\nरुक्मिणी आणि श्रीकृष्ण ॥ मिरवत चालिलीं शोभायमान ॥\nरति आणि प्रद्युम्न ॥ अनिरुद्ध उखा उभयतां ॥ ११ ॥\nवृषकेत आणि प्रभावती ॥ युवनाश्व आणि वेदावती ॥\nबभ्रुवाहन स्त्री रूपवती ॥ जाती कलश घेऊनि ॥ १२ ॥\nपदरीं दिधल्या दंपत्यग्रंथी ॥ पुढें चतुर्विध वाद्यें वाजती ॥\nवसुदेव देवकी सती ॥ तींही निघती मिरवत ॥ १३ ॥\nसत्यभामेचे सदनीं ॥ प्रवेशोन सांगे नारदमुनी ॥\nसर्वरायांदेखतां रुक्मिणी ॥ विशेष मान घेतसे ॥ १४ ॥\nपदरीं देऊन ग्रंथी ॥ मुख्य दोघें मिरवती ॥\nसेवक उपचार समर्पिती ॥ शिरीं छत्र विराजतसे ॥ १५ ॥\nतुज टाकून जगन्मोहन ॥ गेला तीस संगे घेऊन ॥\nसत्यभामा बोले हांसोन ॥ घरांत श्रीकृष्ण आहे कीं ॥ १६ ॥\nघरांत गेला नारदमुनी ॥ तो मंचकीं पहुडला मोक्षदानी ॥\nम्हणे सभे होता चक्रपाणी ॥ उदकास रुक्मिणीसहित गेला ॥ १७ ॥\nरुक्मिणीसी सोडून ॥ पहुडसी येथें येऊन ॥\nसत्यभामा म्हणे ग्रंथी बांधोन ॥ उदका जाऊं आम्ही आतां ॥ १८ ॥\nमग जांबवतीच्या घरांत ॥ नारदमुनि प्रवेशत ॥\nतीसही तैसेंच सांगत ॥ न मानी श्रीकृष्ण तूतें पैं ॥ १९ ॥\nते म्हणे गृहांत चक्रपाणी ॥ कां कलि लावितां नारदमुनी ॥\nआत प्रवेशतां म्हणे चक्रपाणी ॥ आलासी येथें केधवां ॥ २० ॥\nअष्टनायिका आदिकरूनी ॥ सोळासहस्र कृष्णकामिनी ॥\nसर्वांघरीं आहे मोक्षदानी ॥ शून्य सदन नसे कोठे ॥ २१ ॥\nसर्वही घरें फिरोन ॥ धर्ममंडपास आला परतोन ॥\nतो सर्व साहित्य श्रीकृष्ण ॥ करीत तेथें बैसला ॥ २२ ॥\nइकडे उदकासी गेलीं दंपत्यें ॥ सत्यवतीसुत गेला सांगातें ॥\nमंत्रूनियां उदक दे तेथें ॥ भरूनि कलश पूजियेला ॥ २३ ॥\nसुभद्रा आणि अर्जुन ॥ जो आलीं धरूनि जीवन ॥\nअरुंधतीने कलश भरून ॥ रुक्मिणीच्या मस्तकीं ठेविला ॥ २४ ॥\nम्हणे तुज पुष्पभार न सोसे ॥ कैसा कलश नेशील राजसे ॥\nतो हास्यवदनें बोलतसे ॥ सुभद्रादेवी तेधवां ॥ २५ ॥\nजेणें गोवर्धन सप्त दिन ॥ नखाग्रीं घेतला उचलून ॥\nअनंत ब्रह्मांडें संपूर्ण ॥ उदरामाजी वाहतसे ॥ २६ ॥\nत्यास हे हृदयावरी धरित ॥ कलशाची गोष्टी कायसी तेथ ॥\nभीमकी म्हणे ऐसेंच निश्चित ॥ तुम्हीही नित्य करीत जा ॥ २७ ॥\nअसो उदक भरून सकळीं ॥ यज्ञमंडपासी मिरवत आलीं ॥\nत्या उदकें तत्काळीं ॥ श्यामकर्ण न्हाणिला ॥ २८ ॥\nमंत्रून घोडा तेजागळा ॥ स्तंभासी दृढ बांधिला ॥\nसकल ऋषिचक्र ते वेळां ॥ वेदघोषें गर्जतसे ॥ २९ ॥\nरत्‍नवस्त्रालंकारीं ॥ ऋषी पूजिले ते अवसरीं ॥\nघोड्य���स म्हणती पशुत्व करीं ॥ तंव तो मान हालवित ॥ ३० ॥\nअश्वज्ञानी निपुण तेथ ॥ नकुल सांगे करूनि अर्थ ॥\nम्हणे श्यामकर्णाचें ऐसें आहे चित्त ॥ इतर गतीस न जाय म्हणे ॥ ३१ ॥\nयेथें आहे श्रीकृष्ण ॥ मी तरी पूर्णपदासी पावेन ॥\nइतर लोक नेघे म्हणोन ॥ हालवी मान अर्थ हा ॥ ३२ ॥\nयावरी वेदमंत्रेंकरून ॥ ठायीं ठायीं बांधला श्यामकर्ण ॥\nधौम्यें पिळिला कान ॥ तो दुग्धधारा निघाल्या ॥ ३३ ॥\nरक्त नाहीं अणुमात्र ॥ मग भीमें घेतलें दिव्य शस्त्र ॥\nछेदिलें अश्वाचे शिर ॥ वाद्यगजर उठविला ॥ ३४ ॥\nश्यामकर्णाचें शिर उडालें ॥ तें सूर्यबिंबांत प्रवेशले ॥\nसकल ऋषी स्तविते जाहले ॥ ऐसें देखिलें नाहीं कोठे ॥ ३५ ॥\nश्यामकर्णाची अंतर्ज्योति निघाली ॥ ते श्रीकृष्णमुखीं प्रवेशली ॥\nवरकड शरीर पाहती सकळी ॥ राशि पडली कर्पूराची ॥ ३६ ॥\nअस्ति मांस रुधिर ॥ न देखती कोणी अणुमात्र ॥\nमग सत्यवतीहृदयाब्जभ्रमर ॥ टाकी अवदानें तयांचीं ॥ ३७ ॥\nइंद्रादि देव समस्त ॥ त्या अवदानें जाहले तृप्त ॥\nऋषी म्हणती याग अद्‌भुत ॥ यावरी आतां न होय ऐसा ॥ ३८ ॥\nव्यासदेवें आवाहनून ॥ साक्षात आणिला पाकशासन ॥\nतैसेच सर्व दिक्पाल बोलावून ॥ भाग तयांस दिधले पैं ॥ ३९ ॥\nतृप्त जाहले देव समस्त ॥ संतोषला वैकुंठनाथ ॥\nवाद्यगजरें महोत्साह करित ॥ अवभृथस्नाना चालिले ॥ ४० ॥\nसोमपान करून निर्दोष ॥ सर्वांनीं घेतला मग पुरोडाश ॥\nसकल पृथ्वीचे नरेश ॥ धर्मद्रौपदींसी पूजिती ॥ ४१ ॥\nधर्मराजें सकल अवनी ॥ समर्पिली वेदव्यासालागूनी ॥\nतेणें तत्काल विकूनी ॥ द्रव्य ब्राह्मणां वांटिले ॥ ४२ ॥\nयागांतीं सर्व ब्राह्मणां ॥ धर्मराज देत दक्षिणा ॥\nएक हस्ती एक तुरंग जाणा ॥ पांच मण सुवर्ण तें ॥ ४३ ॥\nएक एक पायली रत्‍नें ॥ दिधलीं धर्में ब्राह्मणांकारणे ॥\nयावरी जें जें इच्छिलें मनें ॥ तें तें सर्व पुरवित ॥ ४४ ॥\nमग पृथ्वीचे जे भूभुज ॥ त्यांसी पूजी अनुक्रमें धर्मराज ॥\nकोटि द्रव्य सहस्त्र रथ ॥ तेजःपुंज देत अश्व दहाशतें ॥ ४५ ॥\nछप्पन्नकोटी यादव ॥ त्यांचे द्विगुण पूजिले सर्व ॥\nइच्छिलें तें तें धर्मराव ॥ वस्तु देऊन तोषवित ॥ ४६ ॥\nयावरी मग द्वारकानाथ ॥ षोडशसहस्त्र स्त्रियांसहित ॥\nवरी अधिक अष्टोत्तरशत ॥ पूजिता जाहला आदरें ॥ ४७ ॥\nयज्ञफळ संपूर्ण ॥ श्रीकृष्णकरीं केलें अर्पण ॥\nषड्रस अन्नें निर्मून ॥ चतुर्विध रसागळीं ॥ ४८ ॥\nऋष्यादि चार्‍ही वर्ण ॥ तृप्त केले देऊन भोज��� ॥\nजेथें पूर्णकर्ता भगवान ॥ तें अन्न काय वर्णावे ॥ ४९ ॥\nसुवर्णपीठें बैसावया ॥ पात्रांप्रति रत्‍नदीपसमया ॥\nयोगिनी जेथें वाढावया ॥ चौसष्टसंख्या विराजती ॥ ५० ॥\nरत्‍नजडित झार्‍या सुंदर ॥ माजी भरिलें सुवासिक नीर ॥\nदिव्यगंध सुमनें समग्र ॥ चर्चिलें भाळा शोभती ॥ ५१ ॥\nत्या अन्नास देखोन ॥ वसंत करी प्रदक्षिण ॥\nदेव लाळ घोंटिती पूर्ण ॥ भोजनालागीं टोंकती ॥ ५२ ॥\nजैशी विद्युल्लता तळपत ॥ तैशी द्रौपदी तेथें वाढित ॥\nहातीं चुडे झळकत ॥ उजेड पडत जेवित्यांवरी ॥ ५३ ॥\nअरण्यवासी ऋषी समस्त ॥ चतुर्विध अन्नें असंख्यात ॥\nते देखोन नांवें पुसत ॥ एकमेकांस परस्परें ॥ ५४ ॥\nफेणिया देखोन वर्तुळा ॥ म्हणती चंद्रबिंब चिरूनि केल्या ॥\nवडे पाहून म्हणती ते वेळां ॥ चक्रे सूर्यरथाचीं हीं ॥ ५५ ॥\nम्हणती अमृत आळवून ॥ मांडे केले निर्माण ॥\nसुवर्णचि शिजवून ॥ केलें वरान्न वाटतसे ॥ ५६ ॥\nसोमकांताचा पर्वत ॥ शिजवून केला भात ॥\nम्हणती सुवास जेविता घृत ॥ घुसळून अमृत काढिलें ॥ ५७ ॥\nएवं सर्व जाहले तृप्त ॥ त्रयोदशगुणी विडे घेत ॥\nदक्षिणा देऊन समस्त ॥ ऋषिराज बोळविले ॥ ५८ ॥\nमाझा यज्ञ सिद्धीस गेला ॥ धर्मास हा गर्व जाहला ॥\nतो एक मुंगूस ते वेळां ॥ बिळांतूनि आला तेथें ॥ ५९ ॥\nतो नकुळ बोले वचन ॥ माझें अर्धांग जाहलें सुवर्ण ॥\nतुझ्या यागांत येऊन ॥ परी कांहींच होईना ॥ ६० ॥\nतुझा यज्ञ कांहीं ॥ धर्मा शुद्ध जाहला नाहीं ॥\nधर्म म्हणे जेथें व्यास श्रीकृष्ण पाहीं ॥ तेथें व्यंग नव्हे कदा ॥ ६१ ॥\nनकुळ म्हणे मुद्रलब्राह्मण ॥ स्त्री पुत्र आणि सून ॥\nबहुत दुर्भिक्ष पडोन ॥ लोक संपूर्ण आटले ॥ ६२ ॥\nचौघीं षण्मास करूनि यत्‍न ॥ तीन चौंगे मेळविलें धान्य ॥\nत्यांत पंचमहायज्ञ ॥ अनुक्रमें करीत ॥ ६३ ॥\nब्रह्मयज्ञ पितृयज्ञ ॥ मनुष्ययज्ञ देवयज्ञ ॥\nपांचवा तो भूतयज्ञ ॥ पंचमहायज्ञ हेचि पैं ॥ ६४ ॥\nअग्नीचा विभाग देऊन ॥ सहा मासां करूं बैसले भोजन ॥\nत्यांच्या डोळा उतरला प्राण ॥ अस्तिपंजर दिसती ते ॥ ६५ ॥\nपाठ पोट एक होऊन ॥ चौघे दिसती अत्यंत दीन ॥\nअस्थींचा पिंजरा संपूर्ण ॥ त्वचेंतून वरी दिसे ॥ ६६ ॥\nपरमहंसवेष धरून ॥ तेथें एक आला ब्राह्मण ॥\nमुद्रलें परम आनंदोन ॥ पूजा केली प्रेमयुक्त ॥ ६७ ॥\nब्राह्मण भोजना बैसविला ॥ मुद्गलें आपला भाग दिधला ॥\nविप्र क्षुधानळें व्यापिला ॥ इच्छिता जाहला आणीक अन्न ॥ ६८ ॥\nमग तिघांहीं विभाग देऊन ॥ तृप्त ���ेला प्रीतीनें ब्राह्मण ॥\nतेणें स्वरूप प्रकटिले पूर्ण ॥ यमधर्म साक्षात तो ॥ ६९ ॥\nप्रसन्न जाहला मुद्‌गलासी ॥ इच्छिलें फळ सर्व पावशी ॥\nहरिहरब्रह्मादिकांसी ॥ तोषविशी दर्शनें तूं ॥ ७० ॥\nतुज सर्व याग घडले ॥ अवघ्या तपांचें फळ हाता आलें ॥\nतो पुष्पवर्षाव जाहले ॥ मुद्रलावरी तेधवां ॥ ७१ ॥\nप्रिय बोलोन जें दान ॥ तेंचि उत्तम मानी श्रीभगवान ॥\nअहंकर्तेपण नुरवून ॥ सदा निमग्न हरिरूपीं ॥ ७२ ॥\nरंतिदेवनामें ब्राह्मण ॥ तेणें तृषार्तासी पाजिलें जीवन ॥\nप्रेमें भक्तिपूर्वक जाण ॥ तेणेंकरून उद्धरला ॥ ७३ ॥\nमग तो मुद्‌गल स्त्रीपुत्रस्नुषांसहित ॥ हरिरूप होऊनि वैकुठीं जात ॥\nत्याचा याग ऐसा अद्भुत ॥ मी जाण तेथें लोळलो धर्मा ॥ ७४ ॥\nअर्धांग जाहलें सुवर्ण ॥ मग या यागीं लोळलों पूर्ण ॥\nपरी अणुमात्र न पालटे वर्ण ॥ ऐसें वदोन नकुळ गेला ॥ ७५ ॥\nमग धर्में गर्व टाकून ॥ धरीत जगद्वंद्याचे चरण ॥\nम्हणे मीं तुझी लीला देखिली गहन ॥ ते वेदशास्त्रां न कळेचि ॥ ७६ ॥\nऋषी राजे गेले समस्त ॥ एक मास राहिला द्वारकानाथ ॥\nतों सौदागर ब्राह्मण तेथ ॥ आले भांडत धर्मापाशीं ॥ ७७ ॥\nजैमिनि म्हणे जनमेजयास ॥ ऐक कथा ते आहे सुरस ॥\nलीलाविग्रही जगन्निवास ॥ दावी धर्मास चमत्कार ॥ ७८ ॥\nकुंजरपुरीं नवल वर्तलें ॥ एकें सौदागरें आपलें ॥\nस्वस्थळ ब्राह्मणाला दिधलें ॥ गृह बांधावया म्हणोनि ॥ ७९ ॥\nगृहास पूर्वीचा होता पाया ॥ ब्राह्मण मुहूर्त पाहोनियां ॥\nगेला जंव खणावया ॥ तो द्रव्यघट लागला ॥ ८० ॥\nविप्रें द्रव्याचा घट उचलिला ॥ सौदागरापांशीं आणिला ॥\nम्हणे हा द्रव्यघट वहिला ॥ घेई आपुला महाराजा ॥ ८१ ॥\nसौदागर म्हणे स्वामी ॥ द्रव्य उदंड आहे माझिया धामीं ॥\nहें घेऊनि जावें तुम्हीं ॥ अर्पिलें आम्हीं सर्वही ॥ ८२ ॥\nजेव्हां तुम्हांस स्थळ दिधलें ॥ तेथें जितके द्रव्य लाधलें ॥\nतितुकें तुम्हांसी अर्पिलें ॥ न्यावे वहिलें घरासी तें ॥ ८३ ॥\nआणीक द्रव्य लागो अपार ॥ तेंही तुमचेंचि असो साचार ॥\nमग बोलिला जें विप्र ॥ तेंचि सादर परिसिजे ॥ ८४ ॥\nम्हणे हें नलगे आम्हांसी धन ॥ संकल्पितां तें स्थळ दिधलें दान ॥\nनाहीं द्रव्याचें आम्हां कारण ॥ प्रलय संपूर्ण द्रव्यसंगें ॥ ८५ ॥\nद्रव्यामुळें अनर्थ ॥ द्रव्यामुळे नासतो स्वार्थ ॥\nद्रव्यामुळे परमार्थ ॥ सर्व जातो हातींचा ॥ ८६ ॥\nसौदागर म्हणे मी नेघें ॥ आपुल्या घरासी न्या वेगें ॥\nब्राह्मण ��्हणे मजही नलगे ॥ दोघे चालिले व्यवहारासी ॥ ८७ ॥\nआले धर्मराजापाशी ॥ तों कृष्णजी होते त्या समयासी ॥\nदोघे म्हणती रायासी ॥ यथार्थ निवडीं व्यवहार ॥ ८८ ॥\nसांगितला सकळ वृत्तांत ॥ धर्मराज संतोषत ॥\nधन्य माझें भाग्य निश्चित ॥ लोक नगरांत धर्मिष्ठ हे ॥ ८९ ॥\nधर्म म्हणे कृष्णराया ॥ पहा नगरींची पवित्र चर्या ॥\nदोघे नातळती द्रव्यसंचया ॥ कैसें स्वामिया करावें ॥ ९० ॥\nकैसा निवडेल हा व्यवहार ॥ मनांत म्हणे रुक्मिणीवर ॥\nमी निजधामा गेलिया सर्व ॥ कलि दुर्धर पेटेल ॥ ९१ ॥\nलोक अधर्मी होती रत ॥ करिती एकमेकांचे घात ॥\nद्रव्यालागीं महा अनर्थ ॥ घडतील पर्वत पापाचे ॥ ९२ ॥\nते प्रचीत दाखवावया किंचित ॥ धर्मास म्हणे कृष्णनाथ ॥\nव्यवहार हा निवडे सत्य ॥ चला निश्चित शेषापाशी ॥ ९३ ॥\nद्रव्य सौदागर ब्राह्मण ॥ धर्मराज जगज्जीवन ॥\nपाताळीं शेषद्वारीं येऊन ॥ अवलोकित चहूंकडे ॥ ९४ ॥\nतो तेथें महावृक्ष दोनी ॥ मध्ये एक पुरुष बांधिला आकळूनी ॥\nस्थळोस्थळीं बंद देऊनी ॥ दृढ बांधूनि रक्षिला ॥ ९५ ॥\nकाजळपर्वताऐसा थोर ॥ भाळीं चर्चिला सिंदूर ॥\nमहाविक्राळ भयंकर ॥ धर्माप्रति बोलतसे ॥ ९६ ॥\nमहाभाग्या धर्मशीळा ॥ माझ्या सर्वांगासी लागल्या कळा ॥\nक्षणभरी सोडवीं दयाळा ॥ प्राण जाहला कासाविस ॥ ९७ ॥\nमाझें सर्वांग तिडकतें ॥ महाराजा सोडवीं आजि मातें ॥\nधर्म कळवळला चित्तें ॥ म्हणे तूतें सोडवीन ॥ ९८ ॥\nकळला शेषासी समाचार ॥ भेटी आले धर्म यादवेश्वर ॥\nमग येऊन समोर ॥ लोटांगण घातलें ॥ ९९ ॥\nसिंहासनीं बैसवूनी ॥ अनुक्रमें पूजा करूनी ॥\nधर्म विचारी मनीं ॥ आधीं तो प्राणी सोडवू ॥ १०० ॥\nमग निवडेल यांचा व्यवहार ॥ शेषासी म्हणे युधिष्ठिर ॥\nवृक्षास बांधला तो सत्वर ॥ प्राणी सोडवून देइजे ॥ १०१ ॥\nआमुची गोष्टी येवढी चालवा ॥ आधीं तो प्राणी सोडवा ॥\nशेष म्हणे कमलाधवा ॥ सोडूं येधवां काय जी ॥ १०२ ॥\nकृष्ण म्हणे धर्मासी पुसोनी ॥ मग द्यावा सोडूनी ॥\nधर्म म्हणे तये क्षणीं ॥ सोडा प्राणी एकदा ॥ १०३ ॥\nशेष म्हणे मी सोडीन ॥ मागुती तूं करसी बंधन ॥\nमग बोले पंडुनंदन ॥ ऐसे न घडे सर्वथा ॥ १०४ ॥\nमग दूतांसी आला देऊनी ॥ सोडविला बंधनांतूनी ॥\nतो उसळला तत्क्षणीं ॥ गेला पळोनि मृत्युलोका ॥ १०५ ॥\nयावरी शेष म्हणे ॥ कां येथें जाहले आपुलें येणें ॥\nधर्म म्हणे व्यवहार निवडणें ॥ या दोघांचा येधवां ॥ १०६ ॥\nशेष म्हणे कासयाचा व्यवहार ॥ तो क्रोधें बोले द्व��जवर ॥\nम्हणे या सौदागरें थोर ॥ कहर मजवरी मांडिला ॥ १०७ ॥\nजेव्हां मज स्थळ दिधलें दान ॥ तेव्हांच द्रव्य संकल्पिलें संपूर्ण ॥\nआतां बळेच घेतो हिरोन ॥ मी प्राण देईन महाराजा ॥ १०८ ॥\nसौदागर म्हणे ते वेळीं ॥ माझीं अवघीं गिळिलीं कोहळीं ॥\nमाझें द्रव्य अपार आहे ते स्थळी ॥ किंचित आम्हांजवळी आणिलें ॥ १०९ ॥\nया ब्राह्मणास देईन मार ॥ द्रव्य आणवीन समग्र ॥\nविप्र म्हणे मी निर्धार ॥ हत्या करीन आपुली ॥ ११० ॥\nमी आतांच येथें क्रिया करीन ॥ द्रव्यासमवेत केलें गृहदान ॥\nआश्चर्य करी पंडुनंदन ॥ म्हणे नवल पूर्ण वर्तलें ॥ १११ ॥\nधर्म म्हणे वैकुठपती ॥ कां भ्रंशली यांची मती ॥\nहरि म्हणे त्या कलीप्रती ॥ सोडवितांच गति हे जाहली ॥ ११२ ॥\nकलि सुटतां मोकळा ॥ बुद्धीसी पालट जाहला सकळां ॥\nकलियुगाचा आरंभ जाहला ॥ धर्म चालला बुडत पैं ॥ ११३ ॥\nपरदारा आणि परधन ॥ यालागीं होतील अनर्थ पूर्ण ॥\nएकमेकांचे घेतील प्राण ॥ असत्य पूर्ण वर्तेल ॥ ११४ ॥\nद्रव्यामुळे पिता पुत्र ॥ कलह करितील दुर्धर ॥\nमातेसी घालितील बाहेर ॥ पाप अपार वर्तेल ॥ ११५ ॥\nद्रव्यालागीं वेदविक्रय होती ॥ कन्यागोविक्रयें द्रव्य अर्जिती ॥\nवृक्ष निष्फळ धेनु न दुभती ॥ घन क्षितीं वर्षेना ॥ ११६ ॥\nमाता आणि पुत्रांमध्ये ॥ इष्टत्व तुटे द्रव्यसंबंधें ॥\nमाता पुत्रांसी विष देती क्रोधें ॥ द्रव्यनिमित्तें जाण पां ॥ ११७ ॥\nपिता घेईल पुत्राचा प्राण ॥ पुत्र करील पित्याचें हनन ॥\nस्त्रिया मारितील भ्रतारालागून ॥ द्रव्य चोरून नेतील ॥ ११८ ॥\nगुरूशिष्यांमध्ये विकल्प पडती ॥ बंधू बंधूंचा प्राण घेती ॥\nकोणी धर्मवाटा पाडिती ॥ द्रव्य नेती हिरोनियां ॥ ११९ ॥\nसंन्यासी दिगंबर तापसी ॥ तेही संग्रहितील द्रव्यासी ॥\nसाधु धांवतील राजद्वारासी ॥ धनाढ्य लोकांसी भजतील ॥ १२० ॥\nवेश्येसी नेसवितील पट्टकूल ॥ मातेसी चिंध्या लावितील ॥\nधर्मपत्‍नी विसरतील ॥ रत होतील परदारी ॥ १२१ ॥\nउत्तम सुमनहार गुंफून ॥ घालिती वेश्येच्या गळां नेऊन ॥\nकंटकपुष्ये सुवासहीन ॥ देवावरी टाकिती ॥ १२२ ॥\nहस्तनापुरींचे तुझे बंधू ॥ ते आतांच जपती तुज वधू ॥\nभीमासी उपजेल क्रोधू ॥ राज्यसंबंध तुज नाहीं ॥ १२३ ॥\nअर्जुनादि बंधू सर्व ॥ आम्हीच मारिले म्हणतील कौरव ॥\nधर्मासी नेदूं राणीव ॥ आमचा गौरव आम्हांसी ॥ १२४ ॥\nलोक भाविती हस्तनापुरींचे ॥ पांडव हे कोण कोणाचे ॥\nकोठील कोणाच्या वीर्याचे ॥ रा��्य कैंचें तयांसी ॥ १२५ ॥\nआतां कैसा जाशील हस्तनापुरा ॥ धर्म म्हणे यादवेश्वरा ॥\nत्या कलीसी आधीं धरा ॥ बांधा बरा आकळून ॥ १२६ ॥\nधर्म पुन: पुन: विनवीतसे ॥ जंववरी माझें राज्य असे ॥\nतोंवरी बांधविजे यासी हृषीकेशें ॥ आज्ञा शेषाते करूनि ॥ १२७ ॥\nहरि म्हणे दूत पाठवून ॥ कलीस आणवीं बांधोन ॥\nशेषाज्ञें सेवकजन ॥ धरून आणिती क्षणार्धे ॥ १२८ ॥\nपहिल्याहूनि आकळूनि बांधिती ॥ ब्राह्मण म्हणे सौदागराप्रती ॥\nमज द्रव्य नलगे निश्चितीं ॥ बोले प्रीतीं द्विज तेधवां ॥ १२९ ॥\nसौदागर म्हणे द्विजवरा ॥ हें द्रव्य न्यावे आपुले घरा ॥\nतुमच्या आशीर्वादें अवधारा ॥ द्रव्य भांडारीं बहु असे ॥ १३० ॥\nधर्म म्हणे कृष्णनाथा ॥ कलि ऐसेंच करील पुढें आतां ॥\nकलियुगामाजी राहतो ॥ बरें सर्वथा नव्हेचि ॥ १३१ ॥\nशेषें याचकांसी द्रव्य वांटिलें ॥ विप्र सौदागर संतोषले ॥\nश्रीकृष्ण आज्ञा घेऊनि आले ॥ अवघ्यांसमवेत गजपुरासी ॥ १३२ ॥\nमग पुसोन पांडवांसी ॥ कुंतीद्रौपदीसुभद्रेसी ॥\nम्हणे आम्ही जातों द्वारकेसी ॥ बहुत दिवस जाहले ॥ १३३ ॥\nसद्‌गद जाहले पंडुनंदन ॥ जा न म्हणवे मुखांतून ॥\nम्हणती लौकर यावें परतोन ॥ शरणागता पहावया ॥ १३४ ॥\nमग छप्पन्नकोटी यादवांसहित ॥ द्वारकेसी आले वैकुंठनाथ ॥\nसोळासहस्त्र एकशत ॥ अष्टनायिका सांगातें ॥ १३५ ॥\nएक संवत्सर जाहला पूर्ण ॥ संपादून अश्वमेध यज्ञ ॥\nद्वारकेसी जातां मधुसूदन ॥ पंडुनंदन बोळवूं आले ॥ १३६ ॥\nपांचही सप्रेम पाय धरिती ॥ परतोनि यावें द्वारकापती ॥\nतुझे कृपेनें समाप्ती ॥ अश्वमेध पावला ॥ १३७ ॥\nबोळवून सखया श्रीधरा ॥ पांडव आले हस्तनापुरा ॥\nद्वारकेत परात्पर सोयरा ॥ कुटुंबेंशीं प्रवेशला ॥ १३८ ॥\nजैमिनि म्हणे जनमेजया ॥ अश्वमेध संपला येथूनियां ॥\nश्रवण करितां जाती विलया ॥ क्षुद्रप्रकीर्णक पातके ॥ १३९ ॥\nकरितां अश्वमेध श्रवण ॥ सहस्र धेनु दिधल्यासमान ॥\nसकलकलिमलनाशन ॥ अश्वमेध श्रवणें पुण्य होय ॥ १४० ॥\nआणि सर्वदा शत्रुपराजय ॥ चतुर्वर्णांस विद्या प्राप्त होय ॥\nधनधान्य घरीं न समाय ॥ लया जाती आधिव्याधी ॥ १४१ ॥\nसंपूर्ण भारताचें पुण्य ॥ एक अश्वमेध करितां श्रवण ॥\nहें पुस्तक लिहून ॥ द्यावें दान सत्पात्रीं ॥ १४२ ॥\nअश्वमेध ऐकोन ॥ द्यावें ब्राह्मणांसी अश्वदान ॥\nवक्त्याप्रति पूजून ॥ ब्राह्मणभोजन करावें ॥ १४३ ॥\nहें सोळावे पर्व येथ ॥ अश्वमेध जाहला समाप्त ॥\nयावरी आश्��मवासिक अद्‌भुत ॥ पर्व शेवटीं कथियेलें ॥ १४४ ॥\nपद्यनाभात्मजजातोद्भवोद्भव ॥ तत्सुतसुताचें भय सर्व ॥\nन बाधी ऐकता हें पर्व ॥ ऐसें वचन व्यासाचें ॥ १४५ ॥\nप्रासादावरी कळस ॥ आतां शेवटींचा अध्याय सुरस ॥\nश्रवण करोत सावकाश ॥ जे कां पंडित सप्रेम ॥ १४६ ॥\nजैमिनिअश्वमेध पाहोन ॥ कथा त्याच कथिल्या संपूर्ण ॥\nवाउग्या दंतकथा ऐकोन ॥ नाहीं लिहिल्या ग्रंथीं या ॥ १४७ ॥\nदुंदुभीविभ्रवंशीआख्यान ॥ मूळग्रंथीं नाहींच जाण ॥\nइतर कवी बोलिले सत्कारून ॥ कशावरून न कळे तें ॥ १४८ ॥\nमूळ संस्कृतआधाराविण ॥ कविता करी जो अज्ञान ॥\nतयास होय बंधन ॥ कल्पांतवरी यमलोकीं ॥ १४९ ॥\nकथा असती जरी भारती ॥ तरी कां वर्णावया माझी मती ॥\nशिणती हें विचारोनि श्रोतीं ॥ दोष न ठेवावा ग्रंथातें ॥ १५० ॥\nअसो पुढे एक अध्यायाचे पर्व ॥ आश्रमवासिक नाम अपूर्व ॥\nते श्रवण करा प्रीतीने सर्व ॥ कळसाध्याय गोड तो ॥ १५१ ॥\nश्रीमद्धीमातीरनिवासा ॥ ब्रह्मानंदा आदिपुरुषा ॥\nश्रीधरवरदा पंढरीशा ॥ अज अविनाशा अभंगा ॥ १५२ ॥\nस्वस्ति श्रीपांडवप्रताप ग्रंथ ॥ अश्वमेध जैमिनिकृत ॥\nत्यांतील सारांश यथार्थ ॥ त्रेसष्टाव्यांत कथियेला ॥ १५३ ॥\nइति श्रीधरकृतपांडवप्रतापे अश्वमेधपर्वणि त्रिषष्टितमोऽध्यायः ॥ ६३ ॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00563.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://mr.my-ip-is.com/3.133.133.235", "date_download": "2020-08-07T20:57:13Z", "digest": "sha1:EC52NZPLYAAA2I2S6VA7FMI2LA5SCZAY", "length": 7212, "nlines": 46, "source_domain": "mr.my-ip-is.com", "title": "माझे आयपी काय आहे, मायप वर आपला पत्ता IPv4 IPv6 दशांश. 3.133.133.235", "raw_content": "\nआयएसपी यादी IPV6 अनुकूलन स्पीड टेस्ट रोमन अंकांमध्ये तुमचा आयपी IPv4 आणि IPv6 पीएचपी सबनेट कॅल्क्युलेटर भौगोलिक स्थान\nव्हीपीएन काय आहेVLAN काय आहेसोशल इंजिनियरिंग अटॅक टाळण्यासाठी 8 मार्गएंटरप्राइज वायरलेस नेटवर्क सुरक्षित करण्यासाठी व्हीपीएन वापरणेलिंकिज़ डब्ल्यूआरटीएक्सएनएक्सजी वायरलेस जी ब्रॉडबँड राउटर सुरक्षित करणे\nया आयपी पत्त्याची पूर्वी शोध घेण्यात आली आहे:\nआपला आयपी पांढर्या सूचीत घेण्यासाठी फक्त तांत्रिक व्यक्ती किंवा मुलीसह सामायिक करा. आपल्या आयपी सामायिक करण्यासाठी फक्त बटनांपैकी एकावर क्लिक करा.\nLOC डब्लिन युनायटेड स्टेट्स\nआरईजीः ओहायो अमेरिका / न्यू_यॉर्क\nजीपीएस अक्षांश निर्देशित करते: 40.0992 (40 ° 5 '57.12 \") रेखांश: -एक्सNUMएक्स (-83.1141 ° 83' 6\").\nवापरलेले उपकरण एक आहे डेस्कटॉप नावासह लिनक्स ��ेस्कटॉप, Linux (64) वर चालत आहे, लिनक्स फाउंडेशनद्वारे तयार केले आहे. वापरलेला ब्राउझर आहे Chrome आवृत्ती 0 by गुगल इंक.\nमाझे आईपी काय आहे\nमायप वर आईपी आयपी तुमचा पत्ता IPv4 IPv6 दशांश\nमाझे आयपी ipxXX काय आहे\nआपला आयपी पत्ता 3.133.133.235 आहे. माय-ip-is.com शोधण्याकरिता सुलभ असू शकते आयपी पत्तेशोधण्यासाठी, भौगोलिक स्थान आयपी अॅड्रेस, प्रॉक्सी तपासणी, ईमेल ट्रेसिंग आणि ब्लॅकलिस्ट चेक. नवीनः आमच्याबरोबर इंटरनेटची स्पीड तपासा स्पीड टेस्ट.\nरोमन अंकांमध्ये आपली आयपी जाणून घेऊ इच्छिता आपली तपासणी करा रोमन अंक IP.\nमाझे आईपी काय आहे in रोमन अंक.\nआयपी पत्ता काय आहे\nइंटरनेट प्रोटोकॉल अॅड्रेस (किंवा आयपी ऍड्रेस / मायिप) हा एक अद्वितीय पत्ता आहे जो स्वतःला ओळखण्यासाठी आणि आयपी नेटवर्कमधील इतर डिव्हाइसेससह संप्रेषण करण्यासाठी वैयक्तिक संगणक, टॅब्लेट आणि स्मार्टफोन सारख्या डिव्हाइसेसचे संगणन करतो. आयपी नेटवर्कशी कनेक्ट केलेले कोणतेही डिव्हाइस नेटवर्कमध्ये एक अनन्य आयपी पत्ता असणे आवश्यक आहे. एखादे IP पत्ता रस्त्याच्या पत्त्याशी किंवा टेलिफोन नंबरशी संबंधित आहे ज्याचा वापर एखाद्या विशिष्ट घटकास ओळखण्यासाठी केला जातो. आज आयपी पत्त्यांच्या दोन आवृत्त्या आहेत, तथापि आपला संगणक नेहमी इंटरनेटशी संप्रेषण करण्यासाठी एक पत्ता वापरत आहे. त्यांना IPV4 आणि IPV6 (आयपी आवृत्ती 4 आणि आयपी आवृत्ती 6).\nआयपी चिकन - काय आहे मायिप पत्ता माझे आयपी: 3.133.133.235 आहे. आपला आयपी शोधा.\nमाय-आईपी / माझे आईपी आणि मायिप, मायिप अनुकरणीय आहेत.\nया आयपी - 3.133.133.235 बद्दल भौगोलिक स्थान माहिती\nLOC: डब्लिन युनायटेड स्टेट्स\nआरईजीः ओहायो अमेरिका / न्यू_यॉर्क\nमाझे काय आहे आयपी पत्ता माझे आयपी हे आहे: 3.133.133.235 आपले आयपी तपासा.\nमाय-ip-is.com ही एक सेवा आहे जी आपला IP पत्ता आणि काही अधिक माहिती प्रदान करते.\nआयपी पत्त्यांवर अधिक जाणून घ्या माझे आईपी आहे विकीपीडियावर. अधिक DNS साधने वर आढळू शकते MXcorrect.com\nमाझे आईपी सर्व भाषांमध्ये उपलब्ध आहे पहा मायइप मुख्यपृष्ठ भाषा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00563.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/maratha-reservation-is-valid/", "date_download": "2020-08-07T20:41:42Z", "digest": "sha1:TB77N62HIAAMQAUVMY2TQBPD4PL4I6IJ", "length": 8130, "nlines": 90, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मराठा आरक्षण वैध", "raw_content": "\nउच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा\nराज्य सरकारला आरक्षण देण्याचा अधिकार\nमुंबई (प्रतिनिध���) – राज्य सरकारने आपल्या अधिकारात कायद्यात दुरूस्ती करून मराठा समजाला दिलेले आरक्षण हे वैध आहे. घटनात्मकदृष्ट्या 50 टक्के आरक्षण देण्याची मर्यादा असली तरी अपवादात्मक परिस्थितीत त्यात बदल करता येऊ शकतो, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट करताना राज्य सरकारला अशा प्रकारे बदल करून आरक्षण देण्याचा अधिकार आहे, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा आज दिला. हा निर्वाळा देताना मागासवर्गीय आयोगाचा अहवाल आणि आयोगाच्या शिफारशी सुद्धा कायद्यानुसारच आहे. मात्र, राज्य सरकारने मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत दिलेल्या 16 टक्के आरक्षणा ऐवजी मागासप्रवर्ग आयोगाने केलेल्या शिफारशीनुसार शिक्षणात 13 आणि नोकऱ्यांमध्ये 12 टक्के आरक्षण ठेवावे, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.\nराज्य सरकारने कायद्यात नव्याने दुरुस्ती करून मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. याला जयश्री गुणरत्न सदावर्ते यांच्या वतीने ऍड. गुणरत्न सदावर्ते यांच्या जनहित याचिकेसह सहा याचिका हायकोर्टात दाखल झाल्या आहेत. त्यापैकी 4 विरोधात, तर 2 याचिका आरक्षणाचे समर्थन करणाऱ्या आहेत. या सर्व याचिकांवर न्यायमूर्ती रणजीत मोरे आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर 26 मार्चला अंतिम सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने राखून ठेवलेला निर्णय आज जाहिर केला. या आरक्षणाविरोधातील सर्व याचिका न्यायालयाने फेटाळून लावल्या.\nन्यायालयाने आज निर्णय देताना प्रामुख्याने राज्य सरकारने कायद्यात नव्याने केलेली दुरूस्ती ही वैध असल्याबरोबरच मराठा समाजाला दिलेले आरक्षणही वैध ठरविले. राज्य सरकारला अपवादात्मक परिस्थितीत एखाद्या समाजाला आरक्षण देताना घटनात्मकदृष्ट्या 50 टक्के आरक्षण देण्याची मर्यादा असली तरी त्यात बदल करता येतो. तसा अधिकार राज्य सरकारला आहे, असा निर्वाळा दिला. राज्य सरकारने स्थापन केलेल्या मागासप्रवर्ग आयोगाचा अहवाल आणि त्यांनी केलेल्या शिफारशीही कायद्यानुसार असल्याचे स्पष्ट केले.\nआयोगाने मराठा समाज हा आर्थिक, सामाजीक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास असल्याचा अहवाल दिल्यानंतर राज्य सरकारला आरक्षण देण्याचा अधिकार आहे. यात केंद्र सरकारने 14 ऑगस्ट 2018 रोजी केलेल्या घटनादुरुस्तीचा अडसर येत नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.\nराज्य वन्यजीव मंडळाच्या विचारार्थ प्रस्तावासाठी ड्रोन सर्व्हे आवश्यक – मुख्यमंत्री\nतंत्रशिक्षण प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया १० ते २५ ऑगस्टदरम्यान\nपिंपरी-चिंचवड शहर पुन्हा रेडझोनमध्ये\n#IPL2020 : कोकाकोला किंवा जिओची प्रायोजकता मिळणार\nखासदार प्रताप पाटील-चिखलीकर यांना करोना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00563.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/nagpur-news/encroachment-removal-begins-on-nagpur-university-land-1195247/", "date_download": "2020-08-07T21:39:03Z", "digest": "sha1:VG6L6ZRQ2BCNPPHN6P4LWAW6EYHPZQPE", "length": 15636, "nlines": 215, "source_domain": "www.loksatta.com", "title": "विद्यापीठाच्या जागेवरील अतिक्रमणे हटवण्यास सुरुवात | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nशार्कच्या पिल्लांच्या मासेमारीत वाढ\nसागरी किनारा मार्गचा भराव सुरक्षित\nविद्यापीठाच्या जागेवरील अतिक्रमणे हटवण्यास सुरुवात\nविद्यापीठाच्या जागेवरील अतिक्रमणे हटवण्यास सुरुवात\nविद्यापीठ परिसराला लागून असलेल्या जागेवर धाबे, बार आणि आणि इतर मिळून १० अतिक्रमणे आहेत.\nराजकीय इच्छाशक्ती आणि स्थानिक प्रशासनाच्या एकत्रित प्रयत्नांमुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या मालकीच्या जागेवरील काही अतिक्रमणे हटवण्यात आज यश आले. गेल्या २० वर्षांपासून अतिक्रमणाचे भिजत घोंगडे कायम होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाने पुढाकार घेत ही अतिक्रमणे काढून टाकण्यास सुरुवात केली असून आज दोन तर सोमवारी चार अतिक्रमणे हटवण्यात येणार आहेत.\nविद्यापीठ परिसराला लागून असलेल्या जागेवर धाबे, बार आणि आणि इतर मिळून १० अतिक्रमणे आहेत. आश्चर्य म्हणजे अतिक्रमणाच्या जागेवर अन्न, वीज आणि पाणी पुरवण्याची परवानगी देण्यात आली होती. गेल्या काही वर्षांमध्ये विद्यापीठाच्या जागेवरील अतिक्रमण हटवण्यासाठी विद्यापीठाच्या सिनेटपासून ते विधानसभेपर्यंत अनेक प्रयत्न करण्यात आले. विद्यापीठाचे कुलसचिव, अतिरिक्त जिल्हाधिकारी, उत्पादन शुल्क खात्याचे अधिकाऱ्यांची वेळोवेळी बैठकी झाल्या. मात्र, विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनावर घेतल्यानंतर हे अतिक्रमण हटवणे शक्य झाल्याचे दिसून येते. आज ७.७२९ एकर जागेवरील दोन अतिक्रमणे हटवण्यात आली. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय आणि राज्य शासनाच्या महसूल विभागाबरोबरच विद्यापीठातील कर्मचाऱ्यांनी अतिक्रमण ह���वण्यात महत्त्वपूर्ण भूमिका वटवली. या जागेची पूर्वपीठिका अशी की विद्यापीठाने क्रीडा संकुल बांधण्यासाठी ७०.०९ एकर जमीन १९९२मध्ये राज्य शासनाला दिली होती. मात्र, त्यानंतर क्रीडा संकुल कोराडी मार्गावरील मानकापूरला हलवण्यात आले. त्यावेळी राज्य शासनाने विद्यापीठाला जागा हस्तांतरित करण्याची प्रक्रिया पूर्ण न केल्यामुळे २६ एकर जागेवर नागरिकांनी घरे बांधून झोपडपट्टी वसवली. उर्वरित ४४ एकर जागा ३० मार्च २०१०ला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या निर्देशानंतर नागपूर विद्यापीठाला पुन्हा मिळाली.\nतारेचे कुंपण – कुलगुरू\nकुलगुरू डॉ. सिद्धार्थ काणे म्हणाले, राजकीय इच्छाशक्तीशिवाय अतिक्रमण काढणे शक्य नव्हते. त्यासाठी गेल्या कित्येक वर्षांपासून विद्यापीठ प्रयत्न करीत आहे. आज दोन आणि सोमवारी चार अतिक्रमणे काढण्यात येणार असल्याचे राज्य शासनातील अधिकाऱ्यांनी सांगितले. हे अतिक्रमण हटवण्यास स्थानिक प्रशासनाचे सहकार्य महत्त्वाचे आहे. अतिक्रमण हटवल्यानंतर तारेचे कुंपण केले जाईल.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n७८७ अतिक्रमणांवर कडोंमपाचा बुलडोझर\nइचलकरंजी शहरात अतिक्रमणांवर हातोडा\nखडकीत अतिक्रमण विरोधी कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्याला शिवीगाळ\nअतिक्रमणाला संरक्षण देणाऱ्या अधिकाऱ्याविरुद्ध फौजदारी गुन्हा\nसुशांतच्या मृत्यूपूर्वी काही दिवस आधी रियाने मुंबईत घेतले दोन आलिशान फ्लॅट्स\nश्रुती मोदी आहे तरी कोण सुशांतच्या मृत्यूप्रकरणी CBI ने तिच्या विरोधात दाखल केला गुन्हा\nसुशांत सिंहच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे देण्यास रिया चक्रवर्तीचा विरोध, म्हणाली...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल शंकुतला देवींनी मृत्यूआधी केलेली 'ती' भविष्यवाणी ठरली खरी\nसोनू सूदच्या मदतीचा ओघ कायम; रशियात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना केलं एअरलिफ्ट\nराज्यातील ग्रामीण भागांमधील करोना प्रादुर्भाव चिंताजनक\nकंपनी सेक्रेटरी प्रवेश परीक्षा ऑनलाइन\nदेशात २४ तासांत ६२,५३८ रुग्ण\nमुंबईतील ७७ टक्के रुग्ण करोनामुक्त\nमशिदीच्या पायाभरणीस जाणार नाही - आदित्यनाथ\nवकील तूर्त अत्यावश्यक सेवेत नाहीत\nऑनलाइन वर्गाना प्राध्यापकांचा विरोध\nतंत्रशिक्षण पदविका प्रवेशप्रक्रिया सोमवारपासून\nमुंबईतील मॉल्समध्ये ‘आरोग्य सेतू’ची ग्राहकांवर सक्ती\nयूपीएससी गुणवंताशी सोमवारी संवाद\n1 छंदातून गाडय़ांच्या प्रतिकृती..\n2 संवेदनशील नागरिकांच्या पुढाकाराने शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील\n3 भाजप नेते मुन्ना यादवांच्या पुत्रांचा रस्त्यावर धुडगूस\nअजित पवार मनसे नगरसेवकावर भडकले; म्हणाले, \"आमचे चार मंत्री करोना पॉझिटिव्ह आलेत\"X\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nउद्धव ठाकरेंनी फेटाळला वाघांच्या नसबंदीचा प्रस्ताव\nCoronavirus : पुन्हा उद्रेक.. २५ जणांचा मृत्यू\nपाणीपट्टीकरात पाच टक्के वाढ होणारच\nमॉल सुरू, मग व्यायामशाळा का नाही\nराज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत मेळघाट रेल्वेचा विषय गाजणार\nकाँग्रेस मंत्र्यांमधील शीतयुद्ध विकोपाला\nCoronavirus : पुन्हा १५ बाधितांचा मृत्यू\nमॉल उघडले, व्यावसायिक संकुले बंदच", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00563.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/nashik-north-maharashtra-news/nashik/godavaris-success-in-yogasan-competition/articleshow/71443325.cms", "date_download": "2020-08-07T21:32:23Z", "digest": "sha1:DYVM66OQOBOXMVTRAY3A7STGASBYO6TQ", "length": 9575, "nlines": 112, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nयोगासन स्पर्धेत ‘गोदावरी’चे यश\nयोगासन स्पर्धेत ‘गोदावरी’चे यश\nम. टा. प्रतिनिधी, नाशिक\nजिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे नाशिक येथील न्यू मराठा हायस्कूलमध्ये नुकत्याच झालेल्या जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेत शिंगवे येथील गोदावरी माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यश मिळविले. पूर्वा सुनील डेर्ले, बापू कडभाने यांनी उत्कृष्ट योगासनांची प्रात्यक्षिके सादर करीत प्रथम क्रमांक पटकावला. या खेळाडूंची विभागीय पातळीवर निवड झाली आहे. त्यांना अंबादास पाटील, सुनीता पठाडे यांचे मार्गदर्शन लाभले.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\ndevendra fadanvis: अमृता फडणवीसांच्या ट्विटचा चुकीचा अर...\njitendra awhad : प्रभू रामचंद्र कुणाच्या सातबाऱ्यावर ना...\n मग ई-पाससाठी येथे संपर्क साधा\nआजपासून धावणार ‘लाल परी’...\nगल्लीत गोंधळ, मुंबईत मुजरा महत्तवाचा लेख\nसुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी रिया चक्रवर्तीला अटक होणार\n'संयुक्त राष्ट्रा'च्या गाडीतील आक्षेपार्ह सेक्स व्हिडिओ व्हायरल\nहरयाणा: सेक्स रॅकेट उघडकीस\nमार्क्ससाठी सेक्स घोटाळा: विरोधकांची CBI चौकशीची मागणी\nऔरंगाबादमध्ये जीवाची बाजी लावून तरुणांनी वाचवले बुडणाऱ्या तरुणाचे प्राण\nराफेल विमाने भारतात दाखल, नौदलाकडून स्वागत\nLive: कोल्हापूरात दिवसभरात २४० करोना बाधित रुग्ण आढळले\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\nमुंबईदिवसभरात १० हजार ९०६ रुग्णांची करोनावर मात; ३०० दगावले\nनागपूरनागपुरातील करोनाचा 'हा' आकडा चिंता वाढवणारा\nअन्य खेळ'राम मंदिराच्या भूमी पुजनाची शिळा अनेकांच्या छातीवर ठेवलीए' मोदीविरोधकांना डिवचले\nमुंबईरिया चक्रवर्तीची ८ तास चौकशी; कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता\nमुंबईराज्यात महावीजबिल घोटाळा; सरकारवर भाजपचा 'हा' गंभीर आरोप\nदेशकेरळ विमान दुर्घटना टेबलटॉप रनवेमुळे समजून घ्या दुर्घटनेचं कारण\n कोकणात गणपती स्पेशल ट्रेन, २ दिवसांत घोषणा\nहेल्थनिरोगी आरोग्यासाठी वयानुसार किती वेळ झोपणे ठरेल योग्य\nविज्ञान-तंत्रज्ञानइंडियन ब्रँड Shinco चे ३ जबरदस्त टीव्ही लाँच, जाणून घ्या किंमत-फीचर्स\nरिलेशनशिपभावाच्या संगतीत बहिण बनू शकते एक चांगली व्यक्ती, आम्ही नाही विज्ञान म्हणतंय हे\nआजचं भविष्यमकर : स्वतःच्या आनंदात रममाण व्हाल; वाचा, आजचे राशीभविष्य\nमोबाइलसर्वात जास्त विकला जाणारा अँड्रॉयड फोन झाला स्वस्त; नवी किंमत पाहा\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE", "date_download": "2020-08-07T22:20:45Z", "digest": "sha1:ED76RMY5OEUC7M3SO4ZT2Z7N3ID23W3L", "length": 5678, "nlines": 35, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "पुनर्जन्म - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nहा लेख हिंदू धर्म संकल्पनेतील पुनर्जन्म याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, पुनर्जन्म (बौद्ध धर्म).\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nपुनर्जन्म (इंग्रजी Reincarnation) ही तात्विक किंवा धार्मिक संकल्पना आहे की जीवाचा मृत्यू झाल्यावर सजीवांचा भौतिक नसलेला मूल भिन्न भौतिक स्वरूपात किंवा शरीरात नवीन जीवन सुरू करते. याला पुनर्जन्म किंवा परिवर्तन म्हणतात, आणि हा चक्रीय अस्तित्वाच्या संस्कार शिकवणुकीचा एक भाग आहे. जैन, बौद्ध, शीख आणि हिंदू धर्म या भारतीय धर्मांचे केंद्रीय तत्व आहे.[१]प्राण्याच्या आत्म्याला मृत्यूनंतर मुक्ती मिळाली नाही तर तो आत्मा, भूत झाला नाही तर, दुसरे शरीर धारण करतो, अशी समजूत काही काही धर्मांत आहे. या नंतरच्या मिळालेल्या जन्माला पुनर्जन्म म्हणतात. आत्मा अमर असतो या गृहीततत्त्वावर ही संकल्पना आधारलेली आहे.\nपुनर्जन्म म्हणजे पुन्हा एकदा जन्माला येणे होय. अविद्या, वासना आणि अश्लीलता मुळे माणूस पुन्हा एकदा जन्माला येतो व दु:ख भोगतो. जलचर, पक्षी, शाकाहारी प्राणी, मांसाहारी प्राणी, माणूस व निर्वाण असे सहा प्रकारचे जन्म आहेत. मागील जन्मातील कर्मानुसार ऊर्जा शरीर धारण करते व जन्म, मृत्यू आणि पुनर्जन्म या संसार चक्रात अडकतो. विद्या, विनय व शील या गुणामुळे निर्वाण प्राप्ती होते. बौद्ध धम्माचा मुख्य उद्देश निर्वाण प्राप्त करणे आहे.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २७ मे २०२० रोजी २१:२० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/997647", "date_download": "2020-08-07T21:38:29Z", "digest": "sha1:DMKRBNUF3FACRIY6RQTJBMCQORF6UGSQ", "length": 2599, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"बॉस्निया आणि हर्झगोव्हिना\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"बॉस्निया आणि हर्झगोव्हिना\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nबॉस्निया आणि हर्झगोव्हिना (संपादन)\n१६:४४, ३१ मे २०१२ ची आवृत्ती\n६८ बाइट्सची भर घातली , ८ वर्षांपूर्वी\n१५:१२, १९ मे २०१२ ची आवृत्ती (संपादन)\nXqbot (चर्चा | योगदान)\n१६:४४, ३१ मे २०१२ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nXqbot (चर्चा | योगदान)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikdose.com/", "date_download": "2020-08-07T21:01:13Z", "digest": "sha1:FPHF2S4WGLPIUN4AS4JN2SWCFSOCSS3L", "length": 1576, "nlines": 40, "source_domain": "www.dainikdose.com", "title": "Home - दैनिक डोज़", "raw_content": "\nनमस्कार , 15 August देशभरात स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो. बरेच लोक एकत्र जमतात आणि स्वातंत्र्यदिनी भाषणही दिले जाते. आज मी तुमच्याशी फार चांगले 15 august bhashan in Marathi शेअर करणार आहे. तुम्ही शाळेत असलेल्या कार्यालयात मराठ्यात हा 15 ऑगस्ट भाषण वापरू...\nFacebook se paise kaise kamaye – फेसबुक से पैसे कमाने के आसान तरीके\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/dharna-by-arvind-kejriwal-at-north-block-in-new-delhi-352398/", "date_download": "2020-08-07T21:55:16Z", "digest": "sha1:HTOCF27UU7IOMF77I7W7GHFHPHOSC4UD", "length": 15970, "nlines": 216, "source_domain": "www.loksatta.com", "title": "दिल्ली-केंद्र सरकार आमनेसामने | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nशार्कच्या पिल्लांच्या मासेमारीत वाढ\nसागरी किनारा मार्गचा भराव सुरक्षित\nअवघ्या तीन आठवडय़ांपूर्वीच दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारणारे आम आदमी पक्षाचे निमंत्रक अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी केंद्र सरकारविरोधात जनआंदोलन छेडले.\nअवघ्या तीन आठवडय़ांपूर्वीच दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारणारे आम आदमी पक्षाचे निमंत्रक अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी केंद्र सरकारविरोधात जनआंदोलन छेडले. केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या घरावर मोर्चा नेण्याचा त्यांचा प्रयत्न फसला. मात्र, न्याय मिळेपर्यंत आंदोलन चालूच राहील असा निर्धार करत केजरीवाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी येथील रेल भवन परिसरात बसकण मारली. दिल्लीच्या राजकीय इतिहासात प्रथमच मुख्यमंत्र्याने केंद्र सरकारविरोधात आंदोलन छेडले आहे.\nकेजरीवाल यांच्या मंत्रिमंडळातील कायदामंत्री सोमनाथ भारती यांनी गेल्या बुधवारी त्यांच्या मालवीय नगर मतदारसंघातील वेश्याव्यवसायाविरोधात कारवाई करण्याची मागणी दिल्ली पोलिसांकडे केली होती. मात्र, पोलिसांनी त्यांची मागणी धुडकावून लावली. त्यावर दिल्ली सरकारने केंद्रीय गृहमंत्र्यांकडे दाद मागितली. परंतु तरीही कारवाई झाली नाही. या पाश्र्वभूमीवर केजरीवाल यांनी सोमवारी त्यांच्या निवासस्थानी आपल्या सर्व आमदारांचा मोर्चा नेण्याचे ठरवले. मात्र, पोलिसांच्या कारवाईमुळे त्यांना रेल भवन येथेच रोखण्यात आले. केजरीवाल यांनी न्याय मिळेपर्यंत येथेच ठाण मांडून बसण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. दरम्यान, केजरीवाल यांच्या आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर दिल्ली पोलिसांच्या सुटय़ा रद्द करण्यात आल्या आहेत. मात्र, केजरीवाल यांनी दिल्ली पोलीस दलातील प्रामाणिक पोलीस व अधिकाऱ्यांनी सुट्टी घेऊन आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले.\nभाजप कार्यकर्त्यांनी केजरीवाल व त्यांचे सहकारी भारतीय राज्यघटनेचा अवमान करीत असल्याचा आरोप केली. आंदोलनामुळे हजारो विद्यार्थी, नोकरदार, महिलांची गैरसोय झाली.\nमाझ्यावर ‘अराजक माजवणारा’ असा आरोप होत आहे. होय, मी आहे तसा. मात्र, ते लोकहितासाठी आहे. दिल्ली पोलिसांची अरेरावी वाढली आहे. त्याविरोधात आंदोलन करणे भाग आहे. यातून प्रजासत्ताकदिनाच्या पाश्र्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास केंद्र सरकारच जबाबदार असेल.\n– अरविंद केजरीवाल, मुख्यमंत्री\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n..तर २०१९ च्या निवडणुकीत भाजपाचा प्रचार करू: अरविंद केजरीवाल\nVIDEO: लायकीत राहा, नाहीतर जोडे पडतील, भाजपा कार्यकर्त्यांवर घसरले केजरीवाल\nदिल्लीत ‘आप’ला राष्ट्रवादीचा दणका, केजरीवालांचे दोन आमदार फुटले\n पाच वर्षांत झाली इतकी वाढ\n…तरच आम्हाला मत द्या, अरविंद केजरीवालांचं दिल्लीवासियांना साकडं\nसुशांतच्या मृत्यूपूर्वी काही दिवस आधी रियाने मुंबईत घेतले दोन आलिशान फ्लॅट्स\nश्रुती मोदी आहे तरी कोण सुशांतच्या मृत्यूप्रकरणी CBI ने तिच्या विरोधात दाखल केला गुन्हा\nसुशांत सिंहच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे देण्यास रिया चक्रवर्तीचा विरोध, म्हणाली...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल शंकुतला देवींनी मृत्यूआधी केलेली 'ती' भविष्यवाणी ठरली खरी\nसोनू सूदच्या मदतीचा ओघ कायम; रशियात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना केलं एअरलिफ्ट\nराज्यातील ग्रामीण भागांमधील करोना प्रादुर्भाव चिंताजनक\nकंपनी सेक्रेटरी प्रवेश परीक्षा ऑनलाइन\nदेशात २४ तासांत ६२,५३८ रुग्ण\nमुंबईतील ७७ टक्के रुग्ण करोनामुक्त\nमशिदीच्या पायाभरणीस जाणार नाही - आदित्यनाथ\nवकील तूर्त अत्यावश्यक सेवेत नाहीत\nऑनलाइन वर्गाना प्राध्यापकांचा विरोध\nतंत्रशिक्षण पदविका प्रवेशप्रक्रिया सोमवारपासून\nमुंबईतील मॉल्समध्ये ‘आरोग्य सेतू’ची ग्राहकांवर सक्ती\nयूपीएससी गुणवंताशी सोमवारी संवाद\n1 कोलाकात्यात तरुणीवर सामूहिक बलात्कार\n2 अरविंद केजरीवाल यांनी पदाची प्रतिष्ठा जपावी -शिंदे\n3 ..आता महिला आरक्षण\nअजित पवार मनसे नगरसेवकावर भडकले; म्हणाले, \"आमचे चार मंत्री करोना पॉझिटिव्ह आलेत\"X\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nएअर इंडियाचं विमान केरळच्या कोझिकोड विमान तळावर घसरलं\n५९ टक्के भारतीय म्हणतात चीनसोबत युद्ध केलं पाहिजे, ७२ टक्के जनतेला विजयाची खात्री\nचिनी अ‍ॅपवर बंदी घालण्याचा मोदी सरकारचा निर्णय योग्य आहे का\nमोदी सरकारने करोना स्थिती कशी हाताळली २९ टक्के जनता म्हणते अगदी उत्तम; तर…\nचीनचा प्रश्न हाताळण्यात पंतप्रधान मोदी यशस्वी झाले का सर्वेक्षणात जनतेने दिलं हे उत्तर\nमोदी सरकारच्या आर्थिक धोरणांवरील जनतेचा विश्वास जवळपास कायम; सर्वेक्षणाचा निष्कर्ष\nकरोना रुग्णांसंबंधी राहुल गांधींनी केलेला ‘तो’ दावा ठरला खरा\n“आधी इटलीला नुकसान भरपाई भरू देत,” मरिन केस बंद करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार\nअवघ्या काही रुपयांमध्ये मिळणार करोनावरची लस, सिरम इन्स्टिट्युटने जाहीर केली किंमत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida-news/saina-nehwal-pv-sindhu-enter-quarterfinals-of-asia-badminton-championship-1669767/", "date_download": "2020-08-07T21:58:48Z", "digest": "sha1:4QHV524M4NU4E4W5GFSOD6KXVLDNSNHQ", "length": 14395, "nlines": 215, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Saina Nehwal PV Sindhu enter quarterfinals of Asia Badminton Championship| आशियाई बॅडमिंटन अजिंक्यपद सायना नेहवाल पी व्ही सिंधू उपांत्यपूर्व फेरीत दाखल | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nशार्कच्या पिल्लांच्या मासेमारीत वाढ\nसागरी किनारा मार्गचा भराव सुरक्षित\nआशियाई बॅडमिंटन अजिंक्यपद – सायना नेहवाल, पी. व्ही. सिंधू उपांत्यपूर्व फेरीत दाखल\nआशियाई बॅडमिंटन अजिंक्यपद – सायना नेहवाल, पी. व्ही. सिंधू उपां��्यपूर्व फेरीत दाखल\nपुरुषांमध्ये भारताचा किदम्बी श्रीकांतही पुढच्या फेरीत दाखल\nराष्ट्रकुल सुवर्णपदक विजेती बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि रौप्यपदक विजेती पी. व्ही. सिंधू यांनी यांनी आशियाई बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत आपली धडाकेदार कामगिरी सुरुच ठेवली आहे. दोन्ही खेळाडूंनी आपल्या प्रतिस्पर्ध्यावर मात करुन उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. याचसोबत जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेला किदम्बी श्रीकांत व एच. एस. प्रणॉयही पुढच्या फेरीत दाखल झालेले आहेत.\nसायना नेहवालने आपली चिनी प्रतिस्पर्धी गाओ फेंगजीचा अवघ्या ४० मिनीटांत २१-१८, २१-८ अशा फरकाने पराभव केला. उपांत्य फेरीत सायनाची लढत कोरियाच्या बिगर मानांकित ली जँग मी विरुद्ध होणार आहे. लीने थायलंडची खेळाडू व माजी विश्वविजेती रॅचनॉक इन्तेनॉनला पराभवाचा धक्का दिला. दुसरीकडे सिंधूनेही आपल्या चिनी प्रतिस्पर्धी खेळाडूला २१-१२, २१-१५ अशा सेट्समध्ये पराभूत केलं. उपांत्यपूर्व फेरीत सिंधूची लढत कोरिया विरुद्ध थायलंड या सामन्यातील विजेत्या खेळाडूशी होणार आहे.\nदुसरीकडे श्रीकांतला विजयासाठी फारसा संघर्ष करावा लागला नाही. पहिल्या डावात २-७ ने आघाडीवर असताना हाँगकाँगच्या प्रतिस्पर्ध्याने दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घेतली, या कारणासाठी श्रीकांतला विजेता घोषित करण्यात आलं. उपांत्यपूर्व फेरीत श्रीकांतचा सामना ३ वेळा ऑलिम्पिक स्पर्धेचं रौप्यपदक पटकावणाऱ्या ली चोंग वी विरुद्ध होणार आहे. त्यामुळे पुढच्या फेरीत भारतीय खेळाडू कशी कामगिरी करतायत याकडे सर्व क्रीडा प्रेमींचं लक्ष असणार आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nHong Kong Open Badminton : सलामीच्या सामन्यातच सायनाचे ‘पॅकअप’\nHong Kong Open Badminton : सिंधूचा विजयी चौकार; दुसऱ्या फेरीत प्रवेश\nThailand Open Badminton : दुसऱ्याच फेरीत सायना नेहवाल पराभूत\nपी. व्ही. सिंधूची ‘तेजस’ विमानातून भरारी\nBadminton Nationals : सिंधूवर मात करुन सायनाने पटकावलं राष्ट्रीय स्पर्धेचं विजेतेपद\nसुशांतच्या मृत्यूपूर्वी काही दिवस आधी रियाने मुंबईत घेतले दोन आलिशान फ्लॅट्स\nश्रुती मोदी आहे तरी कोण सुशांतच्या मृत्यूप्रकरणी CBI ने तिच्या विरोधात दाखल केला गुन्हा\nसुशांत सिंहच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे देण्यास रिया चक्रवर्तीचा विरोध, म्हणाली...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल शंकुतला देवींनी मृत्यूआधी केलेली 'ती' भविष्यवाणी ठरली खरी\nसोनू सूदच्या मदतीचा ओघ कायम; रशियात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना केलं एअरलिफ्ट\nराज्यातील ग्रामीण भागांमधील करोना प्रादुर्भाव चिंताजनक\nकंपनी सेक्रेटरी प्रवेश परीक्षा ऑनलाइन\nदेशात २४ तासांत ६२,५३८ रुग्ण\nमुंबईतील ७७ टक्के रुग्ण करोनामुक्त\nमशिदीच्या पायाभरणीस जाणार नाही - आदित्यनाथ\nवकील तूर्त अत्यावश्यक सेवेत नाहीत\nऑनलाइन वर्गाना प्राध्यापकांचा विरोध\nतंत्रशिक्षण पदविका प्रवेशप्रक्रिया सोमवारपासून\nमुंबईतील मॉल्समध्ये ‘आरोग्य सेतू’ची ग्राहकांवर सक्ती\nयूपीएससी गुणवंताशी सोमवारी संवाद\n1 Video: गोलंदाजांची धुलाई करणारा धोनी जेव्हा मुलीचे केस वाळवण्यात रमतो\n2 VIDEO: विराटने केली ‘ही’ प्रतिज्ञा, इतरांनाही सहभागी होण्याचे केले आवाहन\n3 सर्वोच्च क्रीडा पुरस्करासाठी कोहलीची तर द्रोणाचार्य पुरस्कारासाठी द्रविडच्या नावाची शिफारस\nअजित पवार मनसे नगरसेवकावर भडकले; म्हणाले, \"आमचे चार मंत्री करोना पॉझिटिव्ह आलेत\"X\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\n“पाकिस्तानी क्रिकेटपटू काहीही बडबड करतात”\nT20 World Cup 2021 चे यजमानपद भारताकडेच\nभारतीय हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग करोना पॉझिटिव्ह\nIPL 2020 : विराटसोबत खेळण्याबाबत फिंच म्हणतो…\n…म्हणून ३७व्या वर्षीही हा खेळाडू खेळतोय क्रिकेट\nIPL 2020 : मोठ्या विश्रांतीनंतर धोनी सरावासाठी मैदानात\n अब्बासने ‘असा’ उडवला स्टोक्सचा त्रिफळा\nT20 : हा आहे ‘टीम इंडिया’कडून हॅटट्रिक घेणारा एकमेव गोलंदाज\n२०२१च्या ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी रस्सीखेच", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/marathi-news-whitener-addiction-3488", "date_download": "2020-08-07T20:43:39Z", "digest": "sha1:D4UWILEI3E6KJHDNZK5QXYD3KQIMXB2H", "length": 7895, "nlines": 125, "source_domain": "www.saamtv.com", "title": "(Video) - व्हाईटनरची नशा ग्रामीण भागात | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n(Video) - व्हाईटनरची नशा ग्��ामीण भागात\n(Video) - व्हाईटनरची नशा ग्रामीण भागात\nशनिवार, 13 ऑक्टोबर 2018\nव्हाईटनरची नशा ग्रामीण भागात\nVideo of व्हाईटनरची नशा ग्रामीण भागात\nआतापर्यंत आपण चरस, अफू, गांजा या नशा आणणऱ्या अंमली पदार्थांबाबत ऐकलं असेल पण आता यात व्हाईटनरचीही भर पडलीय. विशेष म्हणजे कोवळी मुलं या नशेच्या आहारी जातायेत. अकोट शहरात हा धक्कादायक प्रकार उघड झालाय.\nआईकडून नोटबुकसाठी पैसे घेऊन निघालेला मुलगा घरी परतलाच नाही. चिंतेत सापडलेल्या पालकांनी पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी तपास केला असता हा मुलगा व्हाईटनरच्या विळख्यात सापडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.\nआतापर्यंत आपण चरस, अफू, गांजा या नशा आणणऱ्या अंमली पदार्थांबाबत ऐकलं असेल पण आता यात व्हाईटनरचीही भर पडलीय. विशेष म्हणजे कोवळी मुलं या नशेच्या आहारी जातायेत. अकोट शहरात हा धक्कादायक प्रकार उघड झालाय.\nआईकडून नोटबुकसाठी पैसे घेऊन निघालेला मुलगा घरी परतलाच नाही. चिंतेत सापडलेल्या पालकांनी पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी तपास केला असता हा मुलगा व्हाईटनरच्या विळख्यात सापडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.\nव्हाईटनरची नशा करणाऱ्या या मुलांचं वय जेमतेम 12 ते 15 वर्ष आहे. ज्या वयात मुलांवर संस्कार केले जातात. मातीला आकार द्यावा तसं मुलांना घडवलं जातं. त्याच वयात ही कोवळी मनं अशा व्यसनांच्या आहारी जाणं निश्चितच धोकादायक आहे.\nमुलांना अशा वाईट मार्गावर जाण्यापासून रोखायचं असेल तर पहिली जबाबदारी पालकांची आहे. आपला मुलगा कुणासोबत राहतो, काय करतो याची माहिती ठेवा. त्याच्या हाती अनाठायी पैसे देऊ नका. वेळोवेळी मुलांच्या प्रत्येक कृतीकडे काळीजीपूर्वक लक्ष द्या. अन्यथा तुमचं दुर्लक्षच तुमच्या मुलाच्या जीवावर उठू शकतं.\nपावसाची दडी ; शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट\nअकोला- हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार यंदा पाऊस चांगला पडणार असल्याचे...\nअमरावतीत प्रवाशांचा जीव धोक्यात घालून बसचालकांची स्टंटबाजी..\nVideo of अमरावतीत प्रवाशांचा जीव धोक्यात घालून बसचालकांची स्टंटबाजी..\nएकाच हाताने आणि पायाने चालवली बस... प्रवाशांची जीव धोक्यात घालून...\nदर्यापूरमधील एसटी बस चालक एका हातानं आणि एक पाय वर टाकून बस चालवत असल्याचा धक्कादायक...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE:%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%A3", "date_download": "2020-08-07T22:25:04Z", "digest": "sha1:ZXGLGCWIWC4H4EB2CC2Y756EBZNPIN5R", "length": 7845, "nlines": 130, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "विकिपीडिया:टाचण - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nअधिक संपादन माहितीकरिता पान कसे संपादीत करावे लेख पहा\nमाहिती तुम्ही टाईप करा तुम्हाला मिळेल\n[[पानाचे नाव|दिसावयास हवा असा मजकुर]]\nदिसावयास हवा असा मजकुर\n[http://www.example.org दिसावयास हवा असा मजकुर]\nदिसावयास हवा असा मजकुर\nक्रमांकन आपोआप तयार होते.\nसंदर्भ अथवा तळ टिप तयार करण्याकरिता,हा आराखडा वापरा:\nलेख मजकुर.[http://www.example.org मजकुर दुवा], अतीरिक्त मजकुर.\nतीच नोंद पुन्हा वापरण्याकरिता ,ट्रेलींग स्लऍश सहीत नाव पुन्हा वापरा:\nलेखातील मजकुर.\nनोंदी दाखवण्याकरिता, संदर्भ विभागात या पैकी एक ओळ वाढवा\n^ मजकुर दुवा, अंतर्गत दुवा.\nकिमान चार विभाग असतील तेव्हा अनुक्रमणिका आपोआप तयार होईल.\n== पातळी १ ==\n=== पातळी २ ===\nयादीत रिकाम्या ओळी टाळाव्यात(अनुक्रमांकीत याद्या पहा).\n** दोन खुणा एक\nयादीत रिकाम्या ओळी अनुक्रमांकन पुन्हा १ ने सुरू करते.\nसदस्य नाव (चर्चा) २२:२५, ७ ऑगस्ट २०२० (UTC)\n↑ a b c d केवळ ओळींच्या सुरूवातीस वापरावयाचे.\nसदस्य योगदान पाने, लेख इतिहास पाने, याद्या पहा, आणि अलिकडील बदल तुमचे इतर संपादन सोबती विकिपीडियात काय करत आहेत या वर लक्ष ठेवण्यात मदत करते.हे चित्रांकन काही वशिष्ट्ये सांगते.\nवैशिष्ट्यांचा मागोवा घेण्याकरिता, पाहा विकिपीडियाशी ओळख.\nधूळपाटी प्रयोग करून पाहण्यासाठी वापरा.\nएखादे पान कसे सपांदीत करावे याबद्दल अधिक माहिती\nविकिपीडिया मॅन्युअल ऑफ स्टाइल (इंग्लिश विकिपीडिया)\nआदर्श लेखातील आवश्यक घटकांची यादी: परफेक्ट आर्टिकल (इंग्लिश).\nहे टाचण छापण्याच्या दृष्टीने, पाहा आणि वापरा मिडियाविकी संदर्भ टाचण किंवापोस्टर आकाराचे टाचण (अनेक भाषांत उपलब्ध).\nLast edited on ७ डिसेंबर २०१७, at १३:१४\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ७ डिसेंबर २०१७ रोजी १३:१४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी ला���ू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%A7_%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%A8_%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80", "date_download": "2020-08-07T21:57:25Z", "digest": "sha1:OEGTCSHJVF4L2GTUOX3WPRFSMWOBJGBY", "length": 19441, "nlines": 307, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "२०११ मलेशियन ग्रांप्री - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n२०११ मलेशियन ग्रांप्री (अधिक्रुत्या पेट्रोनास मलेशियन ग्रांप्री) हि एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी १० एप्रिल, २०११ रोजी कुलालंपूर येथील सेपांग आंतरराष्ट्रीय सर्किट येथे आयोजित करण्यात आली. हि शर्यत २०११ फॉर्म्युला वन हंगामाची दुसरी शर्यत आहे.\nएप्रिल १०, इ.स. २०११\n२०११ फॉर्म्युला वन हंगामातील, १९ पैकी २ शर्यत.\nसर्किटचे प्रकार व अंतर\n५.५४३ कि.मी. (३.४४४ मैल)\n५६ फेर्‍या, ३१०.४०८ कि.मी. (१९२.८७९ मैल)\n(रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१)\n(रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१)\n२०११ फॉर्म्युला वन हंगाम\n५६ फेर्यांची हि शर्यत फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद विजेता सेबास्टियान फेटेल ने रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१साठी जिंकली. जेन्सन बटन ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझसाठी हि शर्यत जिंकली व निक हायफेल्ड ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर रेनोल्ट एफ१साठी हि शर्यत जिंकली\n२.१ चालक अजिंक्यपद गुणतालीका\n२.२ कारनिर्माता अजिंक्यपद गुणतालीका\nमुख्य शर्यतीत सुरवात स्थान\nसेबास्टियान फेटेल रेड बुल रेसिंग -रेनोल्ट एफ१ १:३७.४६८ १:३५.९३४ १:३४.८७० १\nलुइस हॅमिल्टन मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ १:३६.८६१ १:३५.८५२ १:३४.९७४ २\nमार्क वेबर रेड बुल रेसिंग -रेनोल्ट एफ१ १:३७.९२४ १:३६.०८० १:३५.१७९ ३\nजेन्सन बटन मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ १:३७.०३३ १:३५.५६९ १:३५.२०० ४\nफर्नांदो अलोन्सो स्कुदेरिआ फेरारी १:३६.८९७ १:३६.३२० १:३५.८०२ ५\nनिक हाइडफेल्ड रेनोल्ट एफ१ १:३७.२२४ १:३६.८११ १:३६.१२४ ६\nफिलिपे मास्सा स्कुदेरिआ फेरारी १:३६.७४४ १:३६.५५७ १:३६.२५१ ७\nविटाली पेट्रोव्ह रेनोल्ट एफ१ १:३७.२१० १:३६.६४२ १:३६.३२४ ८\nनिको रॉसबर्ग मर्सिडीज-बेंझ १:३७.३१६ १:३६.३८८ १:३६.८०९ ९\nकमुइ कोबायाशी सौबर-स्कुदेरिआ फेरारी १:३६.९९४ १:३६.६९१ १:३६.८२० १०\nमिखाएल शुमाखर मर्सिडीज-बेंझ १:३६.९०४ १:३७.०३५ ११\nसॅबेस्टीयन बौमी स्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी १:३७.६९३ १:३७.१६० १२\nजेमी अल्गेर्सुरी स्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी १:३७.६७७ १:३७.३४७ १३\nपॉल डि रेस्टा फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ १:३८.०४५ १:३७.३७० १४\nरुबेन्स बॅरीकेलो विलियम्स एफ१-कॉसवर्थ १:३८.१६३ १:३७.४९६ १५\nसर्गिओ पेरेझ सौबर-स्कुदेरिआ फेरारी १:३७.७५९ १:३७.५२८ १६\nआद्रियान सूटिल फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ १:३७.६९३ १:३७.५९३ १७\nपास्टोर मालडोनाडो विलियम्स एफ१-कॉसवर्थ १:३८.२७६ १८\nहिक्की कोवालाइन टिम लोटस-रेनोल्ट एफ१ १:३८.६४५ १९\nयार्नो त्रुल्ली टिम लोटस-रेनोल्ट एफ१ १:३८.७९१ २०\nटिमो ग्लोक वर्जिन रेसिंग-कॉसवर्थ १:४०.६४८ २१\nजेरोम डि आंब्रोसीयो वर्जिन रेसिंग-कॉसवर्थ १:४१.००१ २२\nविटांटोनियो लिउझी हिस्पानिया रेसिंग एफ१ संघ-कॉसवर्थ १:४१.५४९ २३\nनरेन कार्तिकेयन हिस्पानिया रेसिंग एफ१ संघ-कॉसवर्थ १:४२.५७४ २४\nसेबास्टियान फेटेल रेड बुल रेसिंग -रेनोल्ट एफ१ ५६ १:३७:३९.८३२ १ २५\nजेन्सन बटन मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ ५६ +३.२६१ ४ १८\nनिक हाइडफेल्ड रेनोल्ट एफ१ ५६ +२५.०७५ ६ १५\nमार्क वेबर रेड बुल रेसिंग -रेनोल्ट एफ१ ५६ +२६.३८४ ३ १२\nफिलिपे मास्सा स्कुदेरिआ फेरारी ५६ +३६.९५८ ७ १०\nफर्नांदो अलोन्सो[३] स्कुदेरिआ फेरारी ५६ +५७.२४८१ ५ ८\nकमुइ कोबायाशी सौबर-स्कुदेरिआ फेरारी ५६ +१:०६.४३९ १० ६\nलुइस हॅमिल्टन[४] मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ ५६ +१:०९.९५७२ २ ४\nमिखाएल शुमाखर मर्सिडीज-बेंझ ५६ +१:२४.८९६ ११ २\nपॉल डि रेस्टा फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ ५६ +१:३१.५६३ १४ १\nआद्रियान सूटिल फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ ५६ +१:४१.३७९ १७\nनिको रॉसबर्ग मर्सिडीज-बेंझ ५५ +१ फेरी ९\nसॅबेस्टीयन बौमी स्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी ५५ +१ फेरी १२\nजेमी अल्गेर्सुरी स्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी ५५ +१ फेरी १३\nहिक्की कोवालाइन टिम लोटस-रेनोल्ट एफ१ ५५ +१ फेरी १९\nटिमो ग्लोक वर्जिन रेसिंग-कॉसवर्थ ५४ +२ फेर्या २१\nविटाली पेट्रोव्ह[५] रेनोल्ट एफ१ ५२ गाडीचे स्टीयरींग खराब झाले३ ८\nविटांटोनियो लिउझी हिस्पानिया रेसिंग एफ१ संघ-कॉसवर्थ ४६ मागील पंख खराब झाले २३\nजेरोम डि आंब्रोसीयो वर्जिन रेसिंग-कॉसवर्थ ४२ इलेक्ट्रॉनिक बिगाड २२\nयार्नो त्रुल्ली टिम लोटस-रेनोल्ट एफ१ ३१ क्लच खराब झाले २०\nसर्ग��ओ पेरेझ सौबर-स्कुदेरिआ फेरारी २३ इलेक्ट्रॉनिक बिगाड १६\nरुबेन्स बॅरीकेलो विलियम्स एफ१-कॉसवर्थ २२ हाड्रोलीक्स खराब झाले १५\nनरेन कार्तिकेयन हिस्पानिया रेसिंग एफ१ संघ-कॉसवर्थ १४ गाडी खराब झाली २४\nपास्टोर मालडोनाडो विलियम्स एफ१-कॉसवर्थ ८ इंजिन खराब झाले १८\nचालक अजिंक्यपद गुणतालीकासंपादन करा\nकारनिर्माता अजिंक्यपद गुणतालीकासंपादन करा\nरेड बुल रेसिंग -रेनोल्ट एफ१ ७२\n२०११ फॉर्म्युला वन हंगाम\nफॉर्म्युला वन ग्रांप्री यादी\nफॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी\nफॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी\nफॉर्म्युला वन सर्किटांची यादी\n^ \"२०११ फॉर्म्युला वन पेट्रोनास मलेशियन ग्रांप्री - पात्रता फेरी निकाल\". २८ डिसेंबर २०१५ रोजी पाहिले. |accessdate= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)\n^ \"२०११ फॉर्म्युला वन पेट्रोनास मलेशियन ग्रांप्री - निकाल\". २८ डिसेंबर २०१५ रोजी पाहिले. |accessdate= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)\n^ \"फर्नांदो अलोन्सोला शर्यती नंतर २० सेकंदाचा दंड देण्यात आला, कारण त्याने लुइस हॅमिल्टनच्या पुढे जाण्याच्या नादात, त्याची गाडी हॅमिल्टनच्या गाडीला स्पर्श केली होती\". १० एप्रिल २०११ रोजी पाहिले. |accessdate= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)\n^ \"लुइस हॅमिल्टनला शर्यती नंतर २० सेकंदाचा दंड देण्यात आला, कारण त्याने फर्नांदो अलोन्सोला रागाने हातवारे केले होतो\". ओटोस्पोर्ट डॉट कॉम. १० एप्रिल २०११ रोजी पाहिले. |accessdate= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)\n^ \"शर्यतीच्या ५६ व्या फेरीत विटाली पेट्रोव्हच्या गाडीची टक्कर झाली होती, पण त्याला पात्रता देण्यात आली, कारण त्याने ९०% शर्यत पुर्ण केली होती\".\nफॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ\nफॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद\n२०११ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री २०११ हंगाम पुढील शर्यत:\n२०१० मलेशियन ग्रांप्री मलेशियन ग्रांप्री पुढील शर्यत:\nLast edited on २६ एप्रिल २०२०, at १६:११\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २६ एप्रिल २०२० रोजी १६:११ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आ���ात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.pudhari.news/news/Satara/maharashtra-vidhansabha-election2019-atul-bhosale-criticized-on-Prithviraj-Chavan-in-karad/", "date_download": "2020-08-07T21:02:25Z", "digest": "sha1:CSIZITBQIZWWM6JDYTBYCOQDZTK2EV6B", "length": 4348, "nlines": 30, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कराड : 'त्यांना' भावी मुख्यमंत्री म्हटल्याने हसू येते : अतुल भोसले (video) | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › कराड : 'त्यांना' भावी मुख्यमंत्री म्हटल्याने हसू येते : अतुल भोसले (video)\nकराड : 'त्यांना' भावी मुख्यमंत्री म्हटल्याने हसू येते : अतुल भोसले (video)\nमाणसाने स्वप्न बघावे. मात्र किमान ते दिवसा पाहू नये. स्वप्न रात्री बघतात, मात्र परवा एक मेळावा झाला. यावेळी आ. पृथ्वीराज चव्हाण यांना भावी मुख्यमंत्री म्हटले गेले आणि याचे आपणास हसू येते, असा उपरोधिक टोला डॉ. अतुल भोसले यांनी लगावला आहे. सध्यस्थितीत काँग्रेस औषधालाही शिल्लक राहणार की नाही, अशी अवस्था आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यात शिवशाहीचे सरकार येणार असल्याचा विश्वासही डॉ. अतुल भोसले यांनी व्यक्त केला.\nकराड शहरातील सर्व व्यापारी असोसिएशनच्या स्नेहमेळाव्यात बोलताना ना. डॉ. अतुल भोसले यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीका केली. यावेळी शेखर चरेगावकर, यशवंतराव मोहिते कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले, नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, जयवंतराव पाटील, महादेव पवार यांच्यासह व्यापारी संघटनांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव आदी उपस्थित होते.\nडॉ. अतुल भोसले यांनी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह काँग्रेसवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, लोकसभेच्या ४८ जागांपैकी १ जागा काँग्रेसची आहे. तेही उमेदवार शिवसेनेतून आयात केले होते आणि म्हणूनच ते विजयी झाले आहेत. नाहीतर काँग्रेसचा एकही उमेदवार निवडून आला नसता.\nकोल्हापूर जिल्ह्यात उच्चांकी 793 रुग्ण वाढले\nअलमट्टी धरणाचे सर्व दरवाजे उघडले\n‘अलमट्टी’चा विसर्ग वाढला; कोल्हापूरचा पूर स्थिरावला\nकोल्हापुरात पूर पातळी स्थिर\nताजिकिस्तानच्या पामिर पठारावर ड्रॅगनचा दावा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/business/tatas-tcs-also-offers-golden-job-opportunities-recession-will-provide-employment-40000-youth-a299/", "date_download": "2020-08-07T21:51:47Z", "digest": "sha1:N6XYQZLD6FODULGZN2436S652YOIEKF3", "length": 33979, "nlines": 403, "source_domain": "www.lokmat.com", "title": "टाटांची TCS मंदीतह��� देतेय नोकऱ्यांची सुवर्णसंधी, ४० हजार तरुणांना रोजगार देणार - Marathi News | Tata's TCS also offers golden job opportunities in recession, will provide employment to 40,000 youth | Latest business News at Lokmat.com", "raw_content": "शनिवार ८ ऑगस्ट २०२०\nअल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nपूर्व उपनगरात अखेर व्यापाऱ्यांनी उघडली दुकाने\nगिरगावने अनुभवले पावसाचे रौद्र रूप\n६५ वर्षात... २६८ पुराच्या घटनांत ६९ हजार जणांचा मृत्यू\nऐश्वर्या शेरॉनची १६ बनावट इन्स्टाग्राम अकाउंट\nरिया चक्रवर्तीने महेश भटसह या लोकांना केले होते कॉल्स, रिपोर्टमधून समोर आले सत्य\n\"परम्‍परा, प्रतिष्‍ठा और अनुशासन\" म्हणत जेव्हा बच्चन बहू ऐश्वर्यावर संतापले होते अमिताभ बच्चन, हे होते कारण\nटॅलेंट मॅनेजरचा खुलासा, आत्महत्येच्या एक दिवस सुशांतशी या गोष्टी संदर्भात झाले होती चर्चा\nसमीर शर्माच्या आत्महत्येवर सगळे गप्प का अभिनेता राहुल भटचा सवाल\nसुशांंतचा नंबर ब्लॉक केल्यानंतर रिया चक्रवर्तीने अभिनेत्याच्या ई-मेल अकाऊंटसोबत केली छेडछाड\nसुप्रिया सुळे आणि अजित पवार याचं रक्षाबंधन\nसुशांतला न्याय मिळावाच पण शेतकरी आत्महत्येबद्दलही बोला\nअजित दादा पवारना मुख्यमंत्रीपदावर बघण्याची इच्छा\nकोरोना महामारीच्या अस्ताला सुरुवात \nरक्ताची कमतरता भरून काढण्यासह पोट साफ होण्यास फायदेशीर मका; इतर फायदे वाचून व्हाल अवाक्\nघरी बसून वाढलेला कमरेचा आणि पोटाचा घेर झटपट होईल कमी; फक्त 'हे' ४ उपाय वापरा\nकोरोनानंतर चीनमध्ये एक किडा पसरवतोय नवा व्हायरस, ही आहेत लक्षणं\nमहामारीच्या काळात जॉब मिळवायचा असेल तर 'या' गोष्टी माहीत असायलाच हव्यात; वेळीच जाणून घ्या\ncoronavirus: कोरोनाचा मानवी मेंदूवर होतोय असा परिणाम, नव्या संशोधनातून समोर आली धक्कादायक माहिती\nपनवेलमधील खाजगी कोविड रुग्णालयामार्फत शासनाच्या नियमांचे उल्लंघन; महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे सचिव सुधाकर शिंदे यांच्या अचानक धाडीत उघड\nकेरळ- एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या अपघातात १४ जणांचा मृत्यू; १२३ जण जखमी; १५ गंभीर जखमी\nकेरळमधील विमान अपघातामुळे दु:ख; जखमींची प्रकृती स्थिर राहावी यासाठी प्रार्थना करतो- पंतप्रधान मोदी\nकेरळमध्ये अपघातग्रस्त झालेल्या विमानात एकूण १९१ जण; १८४ प्रवाशी आणि ७ कर्मचाऱ्यांचा समावेश- एअर इंडिया\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांना फोन; एअर इंडियाच्या व���मानाला झालेल्या अपघाताची घेतली माहिती\nअमरावती- उसळगव्हाण येथे २२ वर्षीय तरुणाची आत्महत्या\nअमरावती: आज १०८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; जिल्ह्यातल्या बाधितांचा आकडा २८७२ वर\nकेरळमध्ये एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाला भीषण अपघात, अक्षरशः दोन तुकडे झाले\nकेरळ- करिपूर विमानतळावर लँडिंग दरम्यान एअर इंडियाचं विमान घसरलं; अनेकजण जखमी\nमुंबई - ईडी कार्यालयातून रिया चक्रवर्ती चौकशीनंतर निघाली\nकल्याण शीळ रस्त्याच्या कामाचा आमदार प्रमोद पाटील यांनी आढावा; एमएसआरडीसी अधिकाऱ्यांसमवेत बैठक\nसुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात रिया चक्रवर्तीची ईडीकडून साडे आठ तास चौकशी; रिया ईडीच्या कार्यालयातून रवाना\nसुशांत सिंह राजपूतची माजी बिझनेस मॅनेजर श्रृती मोदीची ईडीकडून सुरू असलेली चौकशी पूर्ण\nसोलापूर- अक्कलकोटमध्ये कोरोना रुग्णाचा रस्त्यावर मृत्यू; एक तास रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्यानं प्राण सोडला\nकोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी पूर्ण सज्ज राहा; लष्करप्रमुख मनोज नरवणेंकडून फिल्ड कमांडर्सना सूचना\nपनवेलमधील खाजगी कोविड रुग्णालयामार्फत शासनाच्या नियमांचे उल्लंघन; महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे सचिव सुधाकर शिंदे यांच्या अचानक धाडीत उघड\nकेरळ- एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या अपघातात १४ जणांचा मृत्यू; १२३ जण जखमी; १५ गंभीर जखमी\nकेरळमधील विमान अपघातामुळे दु:ख; जखमींची प्रकृती स्थिर राहावी यासाठी प्रार्थना करतो- पंतप्रधान मोदी\nकेरळमध्ये अपघातग्रस्त झालेल्या विमानात एकूण १९१ जण; १८४ प्रवाशी आणि ७ कर्मचाऱ्यांचा समावेश- एअर इंडिया\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांना फोन; एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या अपघाताची घेतली माहिती\nअमरावती- उसळगव्हाण येथे २२ वर्षीय तरुणाची आत्महत्या\nअमरावती: आज १०८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; जिल्ह्यातल्या बाधितांचा आकडा २८७२ वर\nकेरळमध्ये एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाला भीषण अपघात, अक्षरशः दोन तुकडे झाले\nकेरळ- करिपूर विमानतळावर लँडिंग दरम्यान एअर इंडियाचं विमान घसरलं; अनेकजण जखमी\nमुंबई - ईडी कार्यालयातून रिया चक्रवर्ती चौकशीनंतर निघाली\nकल्याण शीळ रस्त्याच्या कामाचा आमदार प्रमोद पाटील यांनी आढावा; एमएसआरडीसी अधिकाऱ्यांसमवेत बैठक\nसुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात रिया चक्रवर्तीची ईडीकडून साडे आठ तास चौकशी; रिया ईडीच्या कार्यालयातून रवाना\nसुशांत सिंह राजपूतची माजी बिझनेस मॅनेजर श्रृती मोदीची ईडीकडून सुरू असलेली चौकशी पूर्ण\nसोलापूर- अक्कलकोटमध्ये कोरोना रुग्णाचा रस्त्यावर मृत्यू; एक तास रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्यानं प्राण सोडला\nकोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी पूर्ण सज्ज राहा; लष्करप्रमुख मनोज नरवणेंकडून फिल्ड कमांडर्सना सूचना\nAll post in लाइव न्यूज़\nटाटांची TCS मंदीतही देतेय नोकऱ्यांची सुवर्णसंधी, ४० हजार तरुणांना रोजगार देणार\nआर्थिक संकटाचा सामना करणार्‍या बऱ्याच कंपन्या एक तर कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकत आहेत, तर काही कंपन्या कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात करत आहे, पण टीसीएसने यापैकी काहीही केलेले नसून उलट ती नव्या भरती करत आहे.\nटाटांची TCS मंदीतही देतेय नोकऱ्यांची सुवर्णसंधी, ४० हजार तरुणांना रोजगार देणार\nकोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर बर्‍याच कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना नारळ दिला आहे. तर काही कंपन्यांनी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी कपात केली आहे. पण अशा संकटाच्या काळातही काही कंपन्या बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देत आहेत. आयटी कंपनी असलेल्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस)ने कोरोनाच्या संकटातही कर्मचाऱ्यांना दिलासा दिला आहे. टीसीएसने देशभरातील कॅम्पसमधील 40 हजार फ्रेशर्सना नोकर्‍या देण्याची घोषणा केली आहे. गेल्या वर्षीही कंपनीने मोठ्या प्रमाणावर फ्रेशर्सना नोकऱ्या दिल्या होत्या. कोरोनाच्या संकटातही टीसीएसनं भरती काढल्यानं ती महत्त्वाची आहे. आर्थिक संकटाचा सामना करणार्‍या बऱ्याच कंपन्या एक तर कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकत आहेत, तर काही कंपन्या कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात करत आहे, पण टीसीएसने यापैकी काहीही केलेले नसून उलट ती नव्या भरती करत आहे.\nअमेरिकेतही नोकऱ्यांची दुप्पट संधी\nएवढेच नव्हे, तर टीसीएसने अमेरिकेतील कॅम्पस प्लॅटमेंट्स यंदा दुप्पट नोकरभरती करण्याचा निर्णय घेतला आहे. टीसीएसचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश गोपीनाथन यांनी नुकतेच सांगितले की, “मागणीतील सकारात्मक वातावरण लक्षात घेता कंपनी हळूहळू रोजगार उपलब्ध करून देण्यास सुरुवात करीत आहोत. कोरोनाच्या अनिश्चिततेमुळे ते ��ांबविण्यात आले होते, परंतु आम्ही आमच्या सर्व योजनांचे पालन करण्यास कटिबद्ध आहोत.\nTCSचा नफा आला खाली\nविशेष म्हणजे गेल्या आठवड्यात जाहीर झालेल्या आकड्यांनुसार टीसीएसचा नफा एप्रिल ते जून या तिमाहीत 13 टक्क्यांनी घसरून अवघ्या 7,049 कोटी रुपयांवर आला आहे. हे कोरोनाच्या संकटामुळे झालेले नुकसान आहे.\nकॅम्पस हायरिंगमध्ये मोठी घट\nFirstnaukri.comच्या नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणानुसार कोरोना विषाणूमुळे यावर्षी महाविद्यालयांमध्ये कॅम्पस हायरिंग 82 टक्क्यांनी घटली आहे. इतकेच नव्हे, तर प्री-फायनल इयर्सच्या विद्यार्थ्यांच्या इंटर्नशिपमध्ये 74 टक्क्यांनी घट झाली आहे. सर्वेक्षणानुसार नोकरीच्या 44 टक्के ऑफरची जॉयनिंग डेट पुढे ढकलण्यात आली आहे, तर केवळ ९ टक्के ऑफरच मागे घेण्यात आल्या आहेत. सर्वेक्षणात सामील झालेल्या जवळपास 33 टक्के कर्मचार्‍यांचे म्हणणे आहे की, वरिष्ठ अधिकारी त्यांना नोकरीच्या स्थितीविषयी कोणतीही माहिती देत ​​नाही.\nहिमाचलच्या पर्वतांमधून 'या' राज्यांत येतंय मोठं संकट, वैज्ञानिकांचा गंभीर इशारा\nअंबानींच्या RILनं रचला इतिहास; 12 लाख कोटींचं बाजार भांडवल जमवणारी देशातील पहिली कंपनी\nBig Breaking: 2 लाख कोटींची मालमत्ता असलेल्या श्री पद्मनाभस्वामी मंदिरावर त्रावणकोर शाही परिवाराचा अधिकारः सुप्रीम कोर्ट\nबँक अन् पोस्टाला मिळाली जबरदस्त सुविधा; मोठी रक्कम काढल्यास मोजावे लागणार जास्त पैसे\n प. बंगालमध्ये लटकलेल्या अवस्थेत सापडला भाजपा आमदाराचा मृतदेह\nहो, मी पुढाकार घेईन; मोदी सरकारला 'टक्कर' देण्यासाठी पवारांचा पॉवरफुल प्लॅन\nरस्त्यावर लवकरच धावणार CNG इनोव्हा कार; जाणून घ्या किंमत अन् लाँचिंगची तारीख\n डिझेल पुन्हा एकदा पेट्रोलपेक्षा महागलं; प्रतिलिटरची किंमत 81.05 रुपयांवर\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\n‘एअर इंडिया’साठी सध्या ‘टाटा’च एकमेव ग्राहक , बोलीची अंतिम मुदत ३१ ऑगस्टला संपणार\nटाटा कन्झ्युमर प्रॉडक्ट्स कंपनी बनणार ‘एफएमसीजी’, चेअरमन एन. चंद्रशेखरन यांची घोषणा\nटाटा समूहातर्फे मुंबई पालिकेला प्लाझ्मा थेरपीसाठी १० कोटी\nटाटा पुन्हा मदतीला धावले मुंबई मनपाला १० कोटी, १०० व्हेंटीलेटर्स, २० रुग्णवाहिका\nब्रेझा, व्हेन्यूला टक्कर देणार; स्वस्त किंमत ठेवून जगप्रसिद्ध कंपनी बाजार 'खेचणार'\nसोशल मीडियावरील गुंडगिरी विरुद्ध रतन टाटांनी केली पोस्ट; नेटकरी म्हणाले......\n सोन्याच्या दरानं मोडले सगळे विक्रम; सलग सोळाव्या दिवशीत किमतीत वाढ\nनाबार्डमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; 3.75 लाख रुपये पगार मिळणार\n18 सरकारी क्षेत्रातील कंपन्यांच्या खासगीकरणाची मोदी सरकारची योजना तयार\nब्रिटिश काळापासून असलेले कर्मचाऱ्यांचे हे पद रेल्वेने केले रद्द, होणार नाही नवी भरती\nरिझर्व्ह बँकेने चेकद्वारे होणाऱ्या व्यवहारांसाठीच्या नियमात केला मोठा बदल, असा आहे नवा नियम\nबड्या आयटी कंपन्या स्थानिक पातळीवर भरणार १ लाख लोक\nसुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवावा की मुंबई पोलिसांकडेच ठेवावा... तुम्हाला काय वाटतं\nमुंबई पोलीस सक्षम cbiकडे देणं आवश्यक\nमुंबई पोलीस सक्षम (203 votes)\ncbiकडे देणं आवश्यक (349 votes)\nकोरोना महामारीच्या अस्ताला सुरुवात \nराम मंदिर पायाभरणीनिमित्त घरोघरी दिवाळी साजरी करा\nसुशांतला न्याय मिळावाच पण शेतकरी आत्महत्येबद्दलही बोला\nअजित दादा पवारना मुख्यमंत्रीपदावर बघण्याची इच्छा\nसुप्रिया सुळे आणि अजित पवार याचं रक्षाबंधन\nपरदेशी कामगारांसाठी कुवैत सरकारचा नवीन मसूदा\nबकरी ईदला कुर्बानी नाही, रक्तदान करा\nगणेश उत्सव नाही पुण्यातील मंडळे सेवा उत्सव करणार\nN95 मास्कचा जन्म कसा झाला \nतरुणीच्या गुप्तांगातून स्वॅब घेतला, नवनीत राणा संतापल्या\nलुटारू नवरी : पहिल्या पतीकडून लुटले 1 कोटी, दुसऱ्याकडून 45 लाख, तिसऱ्यासोबत पळाली अमेरिकेला\n १४ वर्षाच्या मुलीला दारू पाजून नराधमांनी केला गँगरेप\n सीरम इन्स्टिट्यूटनं जाहीर केली लसीची किंमत, फक्त २२५ रुपयांत मिळणार कोरोना लस\nकोरोनानंतर चीनमध्ये एक किडा पसरवतोय नवा व्हायरस, ही आहेत लक्षणं\ncoronavirus: कोरोनाचा मानवी मेंदूवर होतोय असा परिणाम, नव्या संशोधनातून समोर आली धक्कादायक माहिती\nमुख्यमंत्री गेहलोतांकडून भाजपाच्या महाराणींना खास गिफ्ट; काँग्रेस सरकार होणार स्थिर\nShocking: तीन महिन्यांत दहा कलाकारांनी केली आत्महत्या; नाव वाचून बसेल धक्का\nखूशखबर : 10 ऑगस्टपर्यंत येऊ शकते 'रशियन' कोरोना लस; आरोग्य मंत्री म्हणाले, परीक्षण पूर्ण\nमॉडेलिंग सोडून UPSC दिली; ऐश्वर्या श्योराण पहिल्याच फटक्यात IAS बनली\nगुलाबाची कळी कशी हळदीने मा���ली... पाहा, राणा दग्गुबाती व मिहिका बजाजच्या हळदीचे खास फोटो\nसिंधू, प्रणीत, सिक्की दीर्घ काळानंतर उतरले कोर्टवर\nधोनीच्या ‘हेलिकॉप्टर शॉट’ची प्रतीक्षा\nहॉकी कर्णधार मनप्रीतसह पाच खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह\n'Air India Plane Crash' : धावपट्टीवरील पाण्यामुळे ब्रेक न लागल्याने अपघाताची शक्यता\nबैरूतमधील स्फोट; १६ जणांना अटक\n'Air India Plane Crash' : केरळमध्ये एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाला भीषण अपघात; १५ जणांचा मृत्यू, १२३ जण जखमी\n'Air India Plane Crash' : विमानाला झालेल्या अपघातात पायलट दीपक साठेंचा मृत्यू; हवाई दलात बजावली होती सेवा\n आता कोकणवासीयांसाठी १० दिवसांचा क्वारंटाइन, शासन आदेश आला\nअपघातात एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाचे दोन तुकडे झाले, पण...\nAir India Express Accident: ...अन् रनवेवरून एअर इंडियाचं विमान दरीत कोसळलं; जाणून घ्या शेवटच्या क्षणांमध्ये काय घडलं\nCoronaVirus News: इस्रायलचे शास्त्रज्ञ मायदेशी परतले; भारताचा मित्र लवकरच 'पॉझिटिव्ह' बातमी देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00566.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.pudhari.news/news/Pune/Great-Examination-Portal-issue/", "date_download": "2020-08-07T22:03:00Z", "digest": "sha1:FQVH337B52BHHPA33AYQDYGNPH5NLFPL", "length": 5433, "nlines": 29, "source_domain": "www.pudhari.news", "title": " महापरीक्षा पोर्टलविरोधात रान पेटले | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › महापरीक्षा पोर्टलविरोधात रान पेटले\nमहापरीक्षा पोर्टलविरोधात रान पेटले\nमहापरीक्षा पोर्टल बंद करण्याच्या मागणीसाठी राज्यभरात मोहीम तीव— झाली आहे. पोर्टलद्वारे घेण्यात येणार्‍या परीक्षांमध्ये होणार्‍या गैरप्रकारांमुळे महापरीक्षा पोर्टल तत्काळ बंद करावे, अशी मागणी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांकडून केली जात आहे. सोमवारी पोर्टलद्वारे घेण्यात येणार्‍या परीक्षेत हिंजवडी येथील केंद्रावर सुविधांची वाणवा असल्याने त्रस्त विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्र बंद पाडत परीक्षेवर बहिष्कार घातला.\n2017 साली तत्कालीन राज्य सरकारने सरकारी पदभरती करण्याची जबाबदारी ‘महाआयटी’ विभागाकडे दिली होती. या विभागाने पदभरतीच्या परीक्षा घेण्यासाठी ‘महापरीक्षा पोर्टल’ची निर्मिती केली. सध्या राज्यात विविध पदभरतीच्या परीक्षा या ‘पोर्टल’व्दारे घेण्यात येतात. दरम्यान, एखादा परीक्षार्थी परीक्षेला गैरहजर असला तरी त्याचे नाव अंतिम गुणवत्ता यादीत येणे, परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचे प���ीक्षा केंद्र एका जिल्ह्यातून दुसर्‍या जिल्ह्यात देणे, अनेक परीक्षांमध्ये चुकीचे प्रश्न विचारून चुकलेल्या प्रश्नांचे सरसकट गुण बहाल करणे असे अनेक गैरप्रकार समोर आले आहेत.\nमहापरीक्षा पोर्टलद्वारे सोमवारी (दि. 2) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या क्लार्क पदांसाठी परीक्षा आयोजित करण्यात आली होती. ही परीक्षा हिंजेवडी येथील अलार्ड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग येथे परीक्षा घेण्यात येत होती. दरम्यान, परीक्षा कालावधीत कॉम्प्युटर बंद पडणे, लाईट जाणे यांसारख्या प्रकारांमुळे परीक्षार्थी मोठ्या प्रमाणावर त्रस्त झाले. या वेळी आक्रमक परीक्षार्थींनी परीक्षा केंद्र बंद पाडत परीक्षेवर बहिष्कार टाकला. एकूणच महापरीक्षा पोर्टल विरोधात विद्यार्थ्यांच्या मनात तीव— भावना असून, पोर्टल बंद करण्याची मागणी केली जात आहे.\nकोल्हापूर जिल्ह्यात उच्चांकी 793 रुग्ण वाढले\nअलमट्टी धरणाचे सर्व दरवाजे उघडले\n‘अलमट्टी’चा विसर्ग वाढला; कोल्हापूरचा पूर स्थिरावला\nकोल्हापुरात पूर पातळी स्थिर\nताजिकिस्तानच्या पामिर पठारावर ड्रॅगनचा दावा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00566.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%8F%E0%A4%AB.%E0%A4%B8%E0%A5%80._%E0%A4%B6%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0_%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95", "date_download": "2020-08-07T22:20:59Z", "digest": "sha1:LY5XP7VDKXXZFOMZDNFEHZVYKUP643GS", "length": 5555, "nlines": 145, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "एफ.सी. शख्तार दोनेत्स्क - विकिपीडिया", "raw_content": "\nफुटबॉल क्लब शख्तार दोनेत्स्क\nदोन्बास अरेना, दोनेत्स्क, दोनेत्स्क ओब्लास्त\nफुटबॉल क्लब शख्तार दोनेत्स्क (युक्रेनियन: Футбольний клуб «Шахта́р» Доне́цьк) हा युक्रेन देशाच्या दोनेत्स्क शहरामधील एक फुटबॉल क्लब आहे. डायनॅमो कीव्ह खालोखाल दोनेत्स्क हा युक्रेनमधील सर्वात लोकप्रिय क्लब आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १४ सप्टेंबर २०१४ रोजी ०८:४७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00567.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%95", "date_download": "2020-08-07T22:15:15Z", "digest": "sha1:PIYS5Q3ZM5CXMKUFU6CDY6IXNYSEDO5H", "length": 5515, "nlines": 155, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "याक - विकिपीडिया", "raw_content": "\nयाक एक चतुष्पाद प्राणी या प्राण्यांपासून दुग्धोत्पादनही होते.\n४ निसर्गाशी जुळवून घेण्याची क्षमता\nनिसर्गाशी जुळवून घेण्याची क्षमता[संपादन]\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ सप्टेंबर २०१९ रोजी २०:५९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00567.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/two-lakh-liquor-seized/", "date_download": "2020-08-07T20:53:36Z", "digest": "sha1:OWF5UVMC7AVTYHANR62EVFGWO2R4BNXY", "length": 5008, "nlines": 85, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "दोन लाखांची दारू जप्त", "raw_content": "\nदोन लाखांची दारू जप्त\nनगर – नगर-सोलापूर रस्त्यावर अवैधरित्या विदेशी दारूची वाहतूक करणारा स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केला आहे. त्याच्याकडून 2 लाख 13 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, ही कारवाई गुरुवार (दि.27) रोजी करण्यात आली.\nआरोपी सचिन सुरेश घोरपडे (वय-38, रा. छत्रपती चौक, कडा ता. आष्टी जि. बीड) यास ताब्यात घेतले आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहिती नुसार अवैधरीत्या विदेशी दारुची वाहतूक सचिन सुरेश घोरपडे हा त्याच्या वाहन (नं. एम.एच. 23 ई. 5415) मधून विदेशी दारु घेऊन, नगर-सोलापुर रस्त्याने कडा ता.आष्टी येथे जाणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार यापथकातील रवींद्र कर्डीले, सचिन आडबल, संदीप पवार यांनी कोठी चौकात सापळा रचवून आरोपीस ताब्यात घेतले. यामध्ये 13 हजार 200 रुपये किंमतीची विदेशी दारु व दारु वाहतूक करण्यासाठी वापरलेले वाहन 2 लाख रुपये किमतीचे वाहन असा एकून 2 लाख 13 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.\nराज्य वन्यजीव मंडळाच्या विचारार्थ प्रस्तावासाठी ड्रोन सर्व्हे आवश्यक – मुख्यमंत्री\nतंत्रशिक्षण प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया १० ते २५ ऑगस्टदरम्यान\nपिंपरी-चिंचवड शहर पुन्हा रेडझोनमध्ये\n#IPL2020 : कोकाकोला किंवा जिओची प्रायोजकता मिळणार\nखासदार प्रताप पाटील-चिखलीकर यांना करोना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00567.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://dainikekmat.com/entertainment/the-disciple-for-the-first-time-in-20-years-a-marathi-film-has-been-selected-25041/", "date_download": "2020-08-07T21:16:47Z", "digest": "sha1:HKLRC2ODDQ6MQT6VFHETW6SM4MPQOEMF", "length": 8002, "nlines": 147, "source_domain": "dainikekmat.com", "title": "द डिसायपल : २० वर्षांमध्ये पहिल्यांदाच मराठी चित्रपटाची निवड - पुरोगामी विचाराचे एकमत", "raw_content": "\nHome मनोरंजन द डिसायपल : २० वर्षांमध्ये पहिल्यांदाच मराठी चित्रपटाची निवड\nद डिसायपल : २० वर्षांमध्ये पहिल्यांदाच मराठी चित्रपटाची निवड\nमुंबई : १९३२ पासून सुरु असलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील सर्वात जुना आणि लोकप्रिय असलेला चित्रपट महोत्सव म्हणजेच व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात तब्बल २० वर्षांनी एका भारतीय चित्रपटाची निवड झाल्याची माहिती दिग्दर्शक रवी जाधव यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.\nतब्बल वीस वर्षांनंतर व्हेनिस चित्रपट महोत्सवातील स्पर्धा विभागात एका ‘भारतीय’ चित्रपटाची निवड झाली आहे. अभिमानाची गोष्ट हि आहे की हा चित्रपट ‘मराठी’ आहे. तरुण दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणे याचा ‘द डिसायपल’ त्रिवार अभिनंदन चैतन्यआणि टिम\n७७ व्या व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील स्पर्धा विभागात दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणे याचा ‘द डिसायपल’ या चित्रपटाची निवड करण्यात आल्यामुळे दिग्दर्शक आणि संपूर्ण टीमचे रवी जाधव यांनी अभिनंदन केले आहे. रवी जाधवने आपल्या ट्विटमध्ये तब्बल वीस वर्षांनंतर व्हेनिस चित्रपट महोत्सवातील स्पर्धा विभागात एका ‘भारतीय’ चित्रपटाची निवड झाली आहे. अभिमानाची गोष्ट ही आहे की हा चित्रपट ‘मराठी’ आहे. तरुण दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणे याचा ‘द डिसायपल’ त्रिवार अभिनंदन चैतन्यआणि टीम, असे म्हटले आहे. दरम्यान, इ.स. १९३७ साली व्हेनिस शहरात भरणाऱ्या या चित्रपट महोत्सवात ‘संत तुकाराम’ हा भारतीय चित्रपट जगा��ील तीन उत्कृष्ट चित्रपटांपैकी एक म्हणून सन्मानित झाला होता.\nPrevious articleकाल देशभरात ५२,१२३ रुग्णांची वाढ,आतापर्यंतची सर्वोच्च रुग्णसंख्या\nNext articleपंतप्रधान मोदी देशाला उद्ध्वस्त करत आहेत : राहुल गांधी\nखाजगी रुग्णालये ताब्यात घेण्याचा आदेश\nधावपट्टीवरून घसरून दरीत कोसळले विमान\nरुग्णसंख्यावाढीचा देशात नवा उच्चांक\nसप्टेंबरपासून शाळेची घंटा वाजणार\nबासमती तांदळावरून दोन मुख्यमंत्र्यांत जुंपली\nखाजगी रुग्णालये ताब्यात घेण्याचा आदेश\nधावपट्टीवरून घसरून दरीत कोसळले विमान\nरुग्णसंख्यावाढीचा देशात नवा उच्चांक\nसप्टेंबरपासून शाळेची घंटा वाजणार\nबासमती तांदळावरून दोन मुख्यमंत्र्यांत जुंपली\nधक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर\nलातूर ब्रेकिंग : लातूर शहरात आज १० कोरोना पॉजिटीव्ह आढळले\nतिस-या दिवशीही लातूर घरात\nखाजगी रुग्णालये ताब्यात घेण्याचा आदेश\nधावपट्टीवरून घसरून दरीत कोसळले विमान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/ganeshutsav-news/ahimsa-organization-works-for-animals-health-857181/", "date_download": "2020-08-07T22:15:51Z", "digest": "sha1:KCKEORJPZ4ZN277SXE4YWKIDJV5T2E4O", "length": 31642, "nlines": 241, "source_domain": "www.loksatta.com", "title": "‘अहिंसाव्रतीं’चा जीवदानयज्ञ! | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nशार्कच्या पिल्लांच्या मासेमारीत वाढ\nसागरी किनारा मार्गचा भराव सुरक्षित\nमाणसाच्या आसपास वावरणारे प्राणी संरक्षणासाठी माणसावरच निर्भर असतात. प्राणीप्रेमावर आश्वस्त असलेले हे प्राणी कधी कधी उपद्रवकारी ठरतात.\nमाणसाच्या आसपास वावरणारे प्राणी संरक्षणासाठी माणसावरच निर्भर असतात. प्राणीप्रेमावर आश्वस्त असलेले हे प्राणी कधी कधी उपद्रवकारी ठरतात. अशाच कुत्र्यांचे जगणेच हिरावून घेण्याची एक क्रूर पद्धत काही वर्षांपूर्वी मुंबई महापालिकेने सुरू केली होती. ती बंद करण्याच्या मागणीसह गेली १९ वर्षे भटकी कुत्री आणि भरकटलेल्या प्राण्यांना जीवदान देण्याचे व्रत घेतलेल्या मुंबईतील मालाड पश्चिम येथील ‘अहिंसा’ या संस्थेची ही कहाणी..\nगेल्या जुलै महिन्यात पुणे जिल्ह्य़ातील माळीण गावावर मृत्यूने तांडव घातले. शेकडो माणसे मृत्युमुखी पडली. अनेक जनावरेही दगावली. काही जनावरांनी संकटाची चाहूल लागताच सुटका करून घेतली आणि पळ\nकाढला.. काही क्षणानंतर त्या जागी फक्त चिखलमातीचा ढिगारा होता. माणसांच्या, धन्याच्या प्रेमाची पाखर आता आपल्याला मिळणार नाही, या जाणिवेनं ती मुकी जनावरंही सैरभैर झाली. पाणावल्या डोळ्यांनी आपल्या धन्याचं घर शोधू लागली आणि निराश अवस्थेत भटकत राहिली..\nया दुर्घटनेनंतर संकटग्रस्तांच्या मदतीकरिता शेकडो हात तातडीने तेथे दाखल झाले होते. संकटातून बचावलेल्या, मालकाच्या मायेला पारखे झालेल्या आणि पोरकेपणानं लांब थांबलेल्या जनावरांनाही मदतीची गरज होती. संकटग्रस्त माणसांच्या मदतीकरिता सरसावलेल्या हातांपैकी काही हातांनी या मुक्या जिवांनाही सावरलं..\n..या दुर्घटनेच्या दुसऱ्या दिवशीच, ३१ जुलैला दुपारी मी डॉ. गोपाळ रायते यांना फोन केला. मालाडच्या अहिंसा संस्थेत प्रमुख पशुवैद्य म्हणून सुरुवातीपासून सेवाभावाने काम करणाऱ्या डॉ. रायतेंनी बराच वेळ फोन घेतलाच नाही. अखेर रात्री उशिरा माझाच फोन वाजला. पलीकडे डॉ. रायते होते. ‘मी माळीणला आहे’.. डॉक्टरांनी पहिलंच वाक्य उच्चारलं आणि त्यांनी माझा फोन का घेतला नसेल, याची मला जाणीव झाली. माळीणची दुर्घटना घडल्याबरोबर उपचाराची सारी साधने सोबत घेऊन ते तातडीने माळीणला दाखल झाले होते..\n..‘अहिंसा’च्या कामाबाबत माहिती हवी असल्याचे सांगून मी त्यांना ‘सर्वकार्येषु सर्वदा’ उपक्रमाची माहिती दिली आणि डॉ. रायतेंचा आवाज आणखी मृदू झाला.\n‘अहिंसाचं काम या निमित्ताने लोकांपर्यंत पोहोचलं, तर खूप चांगलं होईल’.. ते समाधानानं म्हणाले. ‘मदत उभी राहो वा न राहो, पण अहिंसाबद्दल माहिती झाली, तर रस्त्यावर उपचाराअभावी तडफडणारं एखादं जनावर निदान आमच्यापर्यंत आणून तरी सोडलं जाईल. जीवदानाचं काम तरी नक्कीच उभं राहील’..डॉ. रायते यांचे हे शब्द माझ्या मनात रुतून राहिले आणि माळीणहून परतल्यानंतर नक्की भेटायचं असं ठरलं..\nचार दिवसांनंतर पुन्हा एका सकाळीच डॉ. रायतेंचा फोन वाजला. भेटीचा दिवस ठरला आणि मालाडच्या लिंक रोडवरील अिहसा मार्गावर एका बाजूला असलेल्या अहिंसाच्या शुश्रूषा केंद्रात ठरलेल्या दिवशी मी दाखल झालो.\nमहापालिकेच्या कोंडवाडय़ाच्या जागेत, एका बाजूला अहिंसाचं हे केंद्र आहे. कधी काळी इथे डम्पिंग ग्राऊंड होतं. अजूनही एका बाजूला, कठडय़ापलीकडे कचरापट्टी आहेच.\n‘याच ठिकाणी मुंबई महापालिकेचा ‘कत्तल’खाना होता’.. अहिंसाच्या त्या शुश्रूषा केंद्रात सहज आजूबाजूला नजर फिरवत असतानाच ���ॉ. रायते बोलून गेले आणि मी त्यांच्याकडे बघितलं. त्यांनी दिलेली माहिती ऐकून मी क्षणभर गोठून गेलो.\n‘इथे एक चेंबर होतं. खोल खड्डय़ात तांब्याचा पत्रा होता, त्यात विद्युतप्रवाह सोडलेला. कुत्री घेऊन पालिकेची गाडी इथे यायची आणि त्या कुत्र्यांना खड्डय़ात ढकललं जायचं. एकच क्षीण किंकाळी ऐकू यायची’.. डॉ. रायते पुढे बोललेच नाहीत.\nमी आजूबाजूला पाहिलं. वेगवेगळ्या पिंजऱ्यांमध्ये जखमी अवस्थेत ठेवलेली कुत्री-मांजरं, डॉ. रायतेंचा आवाज ऐकून कुईकुई करू लागली होती. डॉक्टर एका पिंजऱ्यापाशी जाऊन थांबले.. मीही मागोमाग जाऊन तेथे उभा राहिलो.\nत्या जखमी कुत्र्याच्या डोळ्यात अपार प्रेम दाटलं होतं. डॉक्टरांनी पिंजऱ्याचं दार उघडलं आणि त्याच्या पाठीवरून हात फिरवला. मग डॉक्टरांनी मला माहिती देण्यास सुरुवात केली.\n..एका पिंजऱ्याजवळ आम्ही थांबलो. एक दांडगा कुत्रा जखमी अवस्थेत, केविलवाण्या नजरेनं डॉक्टरांकडे पाहात होता. बहुधा उठण्याचं त्राण त्याच्या अंगात नव्हतं.\n‘बोरिवलीच्या संजय गांधी उद्यानाजवळच्या एका वस्तीतला हा कुत्रा.. एका रात्री बिबटय़ानं त्याच्यावर हल्ला केला. तो खूप जखमी झाला होता. नंतर काही स्थानिकांनी त्याला इथे आणून सोडलं. सतरा टाके घालून त्याची जखम शिवली. तो जगलाय.. आता तब्येत सुधारली की पुन्हा त्याला त्याच्या वस्तीत नेऊन सोडायचंय’.. त्याच्या कपाळावर हात फिरवत डॉक्टर बोलत होते.\n..एका पिंजऱ्यात, एक गोंडस, बोलक्या डोळ्यांचं, पॉमेरियन शांतपणे पहुडलं होतं. पुढे एका पिंजऱ्यात एक टोळीच पहुडलेली होती. काही आडदांड, काही हडकुळी.. सारे एकत्र..\n‘ही सगळी आंधळी आहेत.. त्यांना आता बाहेर सोडता येणारच नाही. पुन्हा रस्त्यावर गेली तर अपघातात सापडतील.. म्हणून आम्ही त्यांना अखेपर्यंत सांभाळणार’.. डॉक्टर म्हणाले.\nअशीच काही मांजरंही आपापल्या पिंजऱ्यात अंगाचं वेटोळं करून शांतपणे पहुडली होती. अहिंसाच्या या केंद्रात जवळपास तीनशे पिंजरे आहेत. त्यापैकी अडीचशे पिंजऱ्यांत कुत्री-मांजरं पहुडलेलीच होती.\nकाहींना पालिकेच्या कर्मचाऱ्यांनीच पकडून आणून सोडलं होतं. प्रत्येक पिंजऱ्याबाहेर त्या प्राण्याची माहिती देणारा तक्ता.. कुठून आणलं, काय झालंय, उपचार काय सुरू आहेत वगैरे..\nकाही कुत्र्यांची निर्बीजीकरणाची शस्त्रक्रिया झालेली. त्यांना काही दिवसांत पुन्हा त्यांच्���ा त्यांच्या वस्तीत सोडायचं असतं. दुसरीकडे सोडलं, तर नवख्या वस्तीत ती रुळत नाहीत, शिवाय तेथील भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात कधी कधी जीवही गमावतात.. म्हणून त्यांना पुन्हा सुरक्षित सोडायचं कामही संस्थेचेच कर्मचारी करतात. पुढे काही दिवस, त्या त्या भागात जाऊन येतात. सोडलेलं ते कुत्रं, तिथे नीट रुळलंय याची खात्री करून घेण्यासाठी\nबोलत बोलत आम्ही एका खोलीशी थांबलो. तिथे मोठमोठय़ा भांडय़ांमध्ये भात शिजत होता. एका भांडय़ात डाळ शिजत होती.\nमाझ्या मनात उमटलेला एक प्रश्न मी त्यांना विचारण्यासाठी राखून ठेवला.\nहाती असलेल्या निधीतून दररोज अडीचशे-तीनशे प्राण्यांचं खाणंपिणं, १७ कर्मचारी आणि तीन पशुवैद्यकांचं मानधन, इमारत देखभाल असा खर्च धरला, तर महिन्याकाठी तीन ते साडेतीन लाख रुपये उभे करावेच लागतात. केंद्राच्या ओपीडीमध्ये बाहेरचे प्राणी उपचारासाठी येतात. त्यांच्याकडून नाममात्र फी आकारली जाते. कधी कधी शस्त्रक्रियाही केल्या जातात. ज्यांना पैसे देणं परवडतं, त्यांच्याकडून हजार-पाचशे रुपये घेतो, पण प्राणी जगवणं महत्त्वाचं.. त्यामुळे पैशासाठी आम्ही कुणाला परत पाठवत नाही.. पालिकेकडून जवळपास ४० लाख रुपये मिळायला हवेत. पण’.. डॉक्टरांनी बोलणं अर्धवटच थांबवलं.\nमाणसापेक्षाही, इथं येणारे प्राणी नशीबवान असावेत, असं मला उगीचच वाटून गेलं.\nअनेकदा भटकी कुत्री अपघातात किंवा आजाराने मरून पडतात. अशा वेळी आरोग्याच्या समस्याही उद्भवू शकतात. अशी खबर मिळाली की संस्थेचे कार्यकर्ते तेथे जाऊन त्यांची विल्हेवाट लावतात.\nपालिकेने निर्बीजीकरणासाठी आणून सोडलेल्या एका कुत्र्यामागे साडेतीनशे रुपये द्यावेत असा न्यायालयाचा आदेश आहे. त्याचे आजवरचे जवळपास ४० लाख रुपये मिळालेले नाहीतच पण शस्त्रक्रियेनंतरच्या उपचारांचा खर्चही अहिंसाच करते. अशा प्रत्येक कुत्र्यामागे जवळपास बाराशे रुपये खर्च येतो, पण निधीअभावी सेवा थांबवायची नाही, असा अहिंसाचा निर्धार आहे.\nअहिंसाच्या छपराखाली आलेल्या काही कुत्र्या-मांजरांना आता घराचं, माणसांच्या मायेचं छप्परही मिळालंय. अनेक प्राणीप्रेमी या संस्थेच्या कार्यात दाखल झाले आहेत. वय विसरून प्राणीप्रेमापोटी दररोज इथे भेट देणाऱ्या अंधेरीच्या वृद्ध महिलेची कहाणी सांगताना, संस्थेचे अध्यक्ष प्रफुलभाई शहा यांच्या डोळ्यात प���णी जमलं होतं. केंद्राचा फेरफटका मारून आम्ही पुन्हा डॉक्टरांच्या केबिनकडे यायला निघालो, तेव्हा दुपारच्या जेवणाची वेळ झाली होती. अहिंसाच्या कायमस्वरूपी रहिवाशांची पंगत अंगणात बसली होती. काही कुत्री, काही मांजरं घोळका करून एकत्र बसली होती..\nआणि पंगत सुरू झाली. सहजीवनाचं एक आगळं चित्र अहिंसाच्या अंगणात उमटलं होतं.\nअहिंसाचे कार्यकर्ते केवळ या केंद्रातच उपचार करतात असे नाही. कुठे एखादा जखमी अवस्थेतला प्राणी पडल्याची खबर मिळाली, की ते गाडी करून तिकडे धाव घेतात. जागेवर उपचार करतात. तेवढं पुरेसं नसेल, तर त्याला घेऊन येतात आणि नवं जीवन देऊन पुन्हा त्याला त्याच्या वस्तीत सोडतात. काही प्राणी अहिंसाच्या केंद्रात समाधानानं अखेरचा श्वास घेतात.. रस्त्यावरच्या प्राण्यांना अहिंसा नावाचं एक छप्पर मिळालंय. केंद्रातील ओपीडीमध्ये महिन्याकाठी रस्त्यावरची जवळपास ५०० कुत्री उपचारार्थ आणली जातात.\n‘अहिंसाच्या या शुश्रूषा केंद्रात आज जवळपास अडीचशे कुत्री-मांजरं आहेत. त्यापैकी काही आंधळी, काही कॅन्सरग्रस्त, तर काही लुळीपांगळी आहेत. त्यांना आता त्यांची वस्ती नाही. कधी तरी, कुणी तरी रात्री-बेरात्री त्यांना ‘अहिंसा’च्या दरवाजाशी आणून बांधलेलं असतं. मग त्यांचं मूळ सापडत नाही. त्यापैकी काही पाळीवही आहेत. पण मालकाला कंटाळा येतो, वय झालेल्या कुत्र्यांची देखभाल नकोशी होते आणि घरात, मायेच्या उबेत वाढलेला तो जीवही कुणीतरी गुपचूप इथे आणून सोडतो.. मग आम्ही त्याला सांभाळतो. शेवटचा श्वास घेईपर्यंत आम्हीच त्याला जपणार, त्याची देखभाल करणार’.. एकेका पिंजऱ्यासमोरून जाताना डॉक्टर बोलत होते आणि पिंजऱ्यातली सारी कुत्री कान टवकारून आमच्याकडे पाहात होती.\n‘इथल्या अडीचशे कुत्र्यांसाठी आम्ही दररोज ताजं, शाकाहारी जेवण बनवतो. सकाळी दूध-बिस्किटाचा नाश्ता, दुपारी जेवण, संध्याकाळी लापशी-पेडिग्री आणि रात्री पुन्हा जेवण.. असा मोठा पसारा या किचनमध्ये आहे.’\nडॉक्टर रायते सहजपणे सांगून गेले. महापालिकेच्या कोंडवाडय़ातील या इमारतीत संस्थेनं स्वखर्चानं पिंजरे, उपचार केंद्र आणि वेगवेगळ्या आजारांचे प्राणी दाखल करून घेण्यासाठी स्वतंत्र वॉर्डच्या इमारती उभ्या केल्या आहेत.\nपश्चिम रेल्वेवरील मालाड स्थानकावर उतरल्यानंतर पश्चिमेला जायचे. काचपाडा परिसरात मूव्हीटाइम या मल्टिप्लेक्सनजीक ‘अहिंसा’ या संस्थेचे कार्यालय आहे.\nधनादेश या नावाने काढावेत\n( कलम ८० जी अन्वये देणग्यांना प्राप्तिकर सवलत)\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n‘लोकसत्ता सर्वकार्येषु सर्वदा’ : दानयज्ञाचा सांगता सोहळा ३ नोव्हेंबरला\nकलांच्या सहअस्तित्वासाठी पुण्यात आधुनिक कला संकुल\nसुशांतच्या मृत्यूपूर्वी काही दिवस आधी रियाने मुंबईत घेतले दोन आलिशान फ्लॅट्स\nश्रुती मोदी आहे तरी कोण सुशांतच्या मृत्यूप्रकरणी CBI ने तिच्या विरोधात दाखल केला गुन्हा\nसुशांत सिंहच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे देण्यास रिया चक्रवर्तीचा विरोध, म्हणाली...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल शंकुतला देवींनी मृत्यूआधी केलेली 'ती' भविष्यवाणी ठरली खरी\nसोनू सूदच्या मदतीचा ओघ कायम; रशियात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना केलं एअरलिफ्ट\nराज्यातील ग्रामीण भागांमधील करोना प्रादुर्भाव चिंताजनक\nकंपनी सेक्रेटरी प्रवेश परीक्षा ऑनलाइन\nदेशात २४ तासांत ६२,५३८ रुग्ण\nमुंबईतील ७७ टक्के रुग्ण करोनामुक्त\nमशिदीच्या पायाभरणीस जाणार नाही - आदित्यनाथ\nवकील तूर्त अत्यावश्यक सेवेत नाहीत\nऑनलाइन वर्गाना प्राध्यापकांचा विरोध\nतंत्रशिक्षण पदविका प्रवेशप्रक्रिया सोमवारपासून\nमुंबईतील मॉल्समध्ये ‘आरोग्य सेतू’ची ग्राहकांवर सक्ती\nयूपीएससी गुणवंताशी सोमवारी संवाद\n1 लक्ष्मीनगरात इको फ्रेंडली गणेशोत्सव\n2 गणेशोत्सव मंडळांची कोटींच्या कोटी उलाढाल\n3 श्रम.. प्रतिष्ठा अन् प्राप्ती\nअजित पवार मनसे नगरसेवकावर भडकले; म्हणाले, \"आमचे चार मंत्री करोना पॉझिटिव्ह आलेत\"X", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/search?tag=%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87%20%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A8&page=13", "date_download": "2020-08-07T21:36:58Z", "digest": "sha1:JJSOOIPKR2TKTWWLTJREMVTVIY6DER3M", "length": 5424, "nlines": 115, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Latest News - Search | Mumbai Live", "raw_content": "\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nब्रेकिंग न्यूजपासून ते काय खावे यापर्यंत मुंबईच्या प्रत्येक बातम्या जाणून घ्या. राजकारण, क्रीडा, आरोग्य, मुंबई लोकल ट्रेन, आरे जंगल, करमणूक, बॉलिवूड, पुढे वाचाबेस्ट बस, गुन्हेगारी, थिएटर, तंत्रज्ञान, निवड��ुका, वित्त, बजेट, स्थानिक खेळ, पर्यावरणाशी संबंधीत प्रत्येक बातमी आम्ही तुमच्यापर्यंत पोचवू. कमी वाचा\n ३२२ जणांचा दिवसभरात मृत्यू, ९६०१ नव्या रुग्णांची नोंद\nMitron app: 'मित्रों'वर महिन्याभरात ९ अब्ज व्हिडिओची नोंद\n'कोरोना' टेस्ट से मत डरो ना..\nRaksha Bandhan 2020 : भाऊरायासाठी 'अशा' बनवा घरी इकोफ्रेंडली राख्या\nRaksha Bandhan 2020 : राख्यांचा भरला ऑनलाईन बाजार, 'इथून' मिळणार राख्या घरपोच\nआरोग्यमंत्री राजेश टोपे यांना मातृशोक\nमास्क आणि सॅनिटायजर किंमतीच्या नियंत्रणासाठी समिती – राजेश टोपे\nRam Mandir: राज्यातील सर्व राम मंदिर उघडा, भाजप नेत्याची मागणी\nराज्यसभा खासदार अमर सिंह यांचं निधन\n‘वंदे भारत’ अभियानांतर्गत मुंबईत ५४ हजार ७०७ प्रवाशांचं आगमन\nपुनर्विकासाला मिळणार गती, मुंबई महानगर क्षेत्रासाठी आता वेगळं एसआरए\nमराठी भाषा विभागांतर्गत असलेल्या महामंडळांचं काम सुरळीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/headlines/disha-patani-feels-she-and-salman-khan-might-never-work-again-66724.html", "date_download": "2020-08-07T21:18:36Z", "digest": "sha1:IR5LF65SE4M7DEPBJNEY5WG2IELZPG3C", "length": 20197, "nlines": 192, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "...म्हणून यापुढे कधीही सलमानसोबत काम करु शकणार नाही : दिशा पटाणी - TV9 Marathi", "raw_content": "\nAir India Plane Skids | केरळमध्ये एअर इंडियाचं विमान रन वेवरुन घसरलं, विमानाचे दोन तुकडे, 17 जणांचा मृत्यू\nKerala Plane Crash | वडील सैन्यातील माजी ब्रिगेडियन, मोठा भाऊ कारगील युद्धात शहीद, कॅप्टन दीपक साठे यांच्यावर काळाचा घाला\nडॉ. आरती ठिक होतील, पिंपरी-चिंचवडमधील कोरोनाबाधित डॉक्टरच्या कुटुबियांना शरद पवारांचा फोन\n...म्हणून यापुढे कधीही सलमानसोबत काम करु शकणार नाही : दिशा पटाणी\nमुंबई : बॉलिवूडमधील हॉट अभिनेत्री अशी ओळख असलेली दिशा पटाणी लवकरच सलमानसोबत ‘भारत’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट येत्या 5 जूनला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. यानिमित्ताने पहिल्यांदाच दिशा पटाणी आणि सलमान एकत्र काम करणार आहेत. मात्र भारत या चित्रपटानंतर ‘मी पुन्हा कधीही सलमानसोबत काम करु शकणार नाही’, अशी खंत दिशाने व्यक्त केली आहे. …\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nमुंबई : बॉलिवूडमधील हॉट अभिनेत्री अशी ओळख असलेली दिशा पटाणी लवकरच सलमानसोबत ‘भारत’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट येत्या 5 जूनला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. यानिमित्ताने पहिल्यांदाच दिशा पटाणी आणि सलमान एकत्र काम करणार आहेत. मात्र भारत या चित्रपटानंतर ‘मी पुन्हा कधीही सलमानसोबत काम करु शकणार नाही’, अशी खंत दिशाने व्यक्त केली आहे. नुकतंच ‘मुंबई मिरर’ या इंग्रजी वृत्तपत्राला दिशाने मुलाखत दिली. या मुलाखतीत दिशाने हा खुलासा केला आहे.\nट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून सलमानच्या चाहत्यांना भारत चित्रपटाबाबत उत्सुकता लागली आहे. येत्या 5 जूनला म्हणजे ईद दिवशी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात कतरिना कैफ, तब्बू आणि दिशा पटानी या तीन अभिनेत्री दिसणार आहेत. या चित्रपटात दिशाने सलमानसोबत ‘स्लो मोशन’ या गाण्यात काम केलं आहे. सध्या हे गाण फार ट्रेंड होत असून या गाण्याला युट्यूबवर लाखो हिट्स मिळाले आहेत. या गाण्यानंतर प्रेक्षक या दोघांना पाहण्यासाठी फार उत्सुक आहेत. मात्र सलमानसोबत दिशाचा हा चित्रपट पहिला आणि शेवटचा ठरण्याची शक्यता आहे. मुंबई मिररच्या मुलाखतीत तिने याबाबतचा खुलासा केला आहे.\nसलमान सरांचे वय माझ्यापेक्षा जास्त आहे. या चित्रपटात त्यांनी 20-30 वर्षाच्या तरुणाचा रोल केला आहे. त्यामुळे मला ही संधी मिळाली. मात्र यानंतर मला पुन्हा कधी त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळेल की नाही याबाबत मला शंका आहे, असे दिशाने मुलाखतीदरम्यान सांगितले. या कारणामुळे कदाचित आमची जोडी प्रेक्षकांना यापुढे कधीच दिसणार नाही, अशी खंतही व्यक्त केली.\nपांढरे केस, चेहऱ्यावर सुरकुत्या, सलमान खान आता ‘असा’ दिसतो\nभारत चित्रपटाबाबत बोलताना, “मला दिग्दर्शक अली सर यांनी मला पाहुणी कलाकार म्हणून बोलवलं होतं. मला त्यांनी दिलेला रोल आवडला, म्हणून मी त्या रोलसाठी लगेच होकार कळवला आणि अशाप्रकारे मला सलमान सरांसोबत काम करण्याची संधी मिळाली”, असे तिने सांगितले. विशेष म्हणजे भारत चित्रपटाची स्क्रिप्ट समजून घेतानाही अली सरांनी सुद्धा मला हीच गोष्ट सांगितली होती, असेही तिने सांगितले.\nदिशाला मुलाखतीदरम्यान सलमान कसा आहे असा प्रश्न विचारला असता, तिने सलमान खूप मेहनती माणूस आहे. चित्रपटादरम्यान मी सलमान सरांकडून बऱ्याच गोष्टी शिकले. माझी आणि त्यांची खूप चांगली मैत्री झाली आहे. सलमान सरांशी इतक्या चांगल्या मैत्रीची मी कधीच अपेक्षा केली नव्हती. असे तिने सांगितले. त्याशिवाय भारत चित्रपटाची संधी दिल्याबद्दल मी दिग्दर्शक अली अब्बास यांचेही आभारी आहे, असेही तिने म्हटले.\n2014 साली रिलीज झालेल्या ‘ओड टू माय फादर’ या दक्षिण कोरियाई सिनेमाचा अधिकृत हिंदी व्हर्जन म्हणजे ‘भारत’ सिनेमा आहे. अतुल अग्निहोत्री यांच्या रील लाईफ प्रॉडक्शन आणि भूषण कुमार यांच्या टी सीरीजने एकत्रितपणे या सिनेमाची निर्मिती केली आहे. या चित्रपटात सलमान खान पहिल्यांदाच म्हाताऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे सलमानच्या या नव्या लूकबद्दल चाहत्यांमध्येही उत्सुकता आहे. ‘भारत’ची कथा काय आणि त्यातील सलमानची नेमकी भूमिका कोणती, याबद्दल प्रेक्षकांना फार उत्सुकता लागली आहे.\nमॉलला परवानगी, जिमला का नाही सलमान खानच्या मराठमोळ्या ट्रेनरचा ठाकरे…\nपनवेलच्या फार्महाऊसवर सलमानची मशागत, ट्रॅक्टर चालवून शेतीकामाला हातभार\nबकरी ईदला कुर्बानीसाठी सूट द्या, नसीम खान यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी\nचिमुकल्या भावंडांकडून 15 हजारांची ईदी कोरोना लढ्याला, अजितदादांनी कौतुकाने खाऊचा…\nसोनाक्षी सिन्हासह सलमान खानच्या कुटुंबातील 'या' व्यक्तीचाही ट्विटरला 'बायबाय'\nअभिनेता सुशांत सिंह आणि सलमान खानचे फॅन आमनेसामने, चाहत्यांच्या वादावर…\nSushant Singh Rajput Suicide | कलाकाराला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांचे चित्रपट…\nडॉ. आरती ठिक होतील, पिंपरी-चिंचवडमधील कोरोनाबाधित डॉक्टरच्या कुटुबियांना शरद पवारांचा…\nआत्महत्येच्या एका दिवसाआधी फेसबुक लाईव्ह, दुसऱ्या दिवशी भोजपुरी अभिनेत्रीचा गळफास\nCorona Vaccine | कोरोना लस 225 रुपयांना उपलब्ध होणार, सिरम…\nलुटालूट करणाऱ्या खासगी रुग्णालयांवर धाडी टाका, राज्य सरकारकडून भरारी पथकं…\nदक्षिण मुंबई पहिल्यांदाच तुंबली, पर्यावरण तज्ज्ञांचं मुख्यमंत्र्यांच्या ड्रीम प्रोजेक्टकडे बोट\nनालासोपाऱ्यात 6 वर्षीय मुलगी बेपत्ता, नाल्याकडेला खेळणी सापडल्याने वाहून गेल्याची…\nMumbai Rain | आयुष्यात पहिल्यांदा मंत्रालय परिसर तुंबलेला पाहिला, तुफान…\nMumbai Rain | मुंबईकरांनो विनाकारण घराबाहेर पडू नका, मुख्यमंत्र्यांचे आवाहन\nAir India Plane Skids | केरळमध्ये एअर इंडियाचं विमान रन वेवरुन घसरलं, विमानाचे दोन तुकडे, 17 जणांचा मृत्यू\nKerala Plane Crash | वडील सैन्यातील माजी ब्रिगेडियन, मोठा भाऊ कारगील युद्धात शहीद, कॅप्टन दीपक साठे यांच्यावर काळाचा घाला\nडॉ. आरती ठिक होतील, पिंपरी-चिंचवडमधील क��रोनाबाधित डॉक्टरच्या कुटुबियांना शरद पवारांचा फोन\n पायाला जखम असल्यास पावसाच्या पाण्यातून चालणे टाळा\nकुणालाही सोडणार नाही, पितळ उघडं पाडल्याशिवाय गप्प बसणार नाही : अविनाश जाधव\nAir India Plane Skids | केरळमध्ये एअर इंडियाचं विमान रन वेवरुन घसरलं, विमानाचे दोन तुकडे, 17 जणांचा मृत्यू\nKerala Plane Crash | वडील सैन्यातील माजी ब्रिगेडियन, मोठा भाऊ कारगील युद्धात शहीद, कॅप्टन दीपक साठे यांच्यावर काळाचा घाला\nडॉ. आरती ठिक होतील, पिंपरी-चिंचवडमधील कोरोनाबाधित डॉक्टरच्या कुटुबियांना शरद पवारांचा फोन\n पायाला जखम असल्यास पावसाच्या पाण्यातून चालणे टाळा\nडॉ. आरती ठिक होतील, पिंपरी-चिंचवडमधील कोरोनाबाधित डॉक्टरच्या कुटुबियांना शरद पवारांचा फोन\nCorona Vaccine | कोरोना लस 225 रुपयांना उपलब्ध होणार, सिरम इन्स्टिट्यूटचा बिल गेट्स फाऊंडेशनसोबत 10 कोटी डोसचा करार\n” जम्बो कोव्हिड सेंटरच्या पाहणीवेळी अजित पवारांची विचारणा\nPune Corona | पुणेकरांना दिलासा, कोरोना रुग्ण दुप्पटीचा कालावधी 33 दिवसांवर, मृत्यूदरही घसरला\nCrop Loan : राज्यातील 12 जिल्ह्यात 50 टक्क्यांपेक्षा कमी पीक कर्ज वाटप : सहकारमंत्री बाळासाहेब पाटील\nपुण्यातील गणेशोत्सवाची नियमावली ठरली, बाप्पाच्या मिरवणुकीसह ‘या’ गोष्टींना मनाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://dainikekmat.com/editorial/the-miracle-of-quality-improvement-25247/", "date_download": "2020-08-07T21:07:59Z", "digest": "sha1:W72AHHIS3ZKXYJ6QAODX4NILI34RNA33", "length": 20583, "nlines": 151, "source_domain": "dainikekmat.com", "title": "गुणवत्तावाढ की चमत्कार? - पुरोगामी विचाराचे एकमत", "raw_content": "\nHome संपादकीय गुणवत्तावाढ की चमत्कार\nकोरोनाच्या संकटाने निर्माण केलेल्या अभूतपूर्व स्थितीने मानवी जीवनाच्या सर्वच अंगांबाबत निर्माण झालेले प्रचंड अनिश्चिततेचे सावट चार महिन्यांचा कालावधी उलटून गेलेला असतानाही कमी होण्याची चिन्हे नाहीत़ या परिस्थितीला शैक्षणिक क्षेत्रही अपवाद नाही़ मानवी विकास व प्रगतीसाठी आवश्यक मूलभूत बाब म्हणजे शिक्षण एखाद्या देशाच्या शिक्षणाचा दर्जा काय एखाद्या देशाच्या शिक्षणाचा दर्जा काय यावरच त्या देशाचे वर्तमान अवलंबून असते व त्यावरच त्या देशाचे भवितव्यही अवलंबून असते़ जगाचा इतिहास अभ्यासला तर याची खात्री पटावी़ मात्र, यावर्षी कोरोनाच्या संकटाने देशातील शिक्षणक्षेत्राला व शिक्षणाच्या प्रक्रियेला जबरदस्त खीळ बसलेली आहे�� देशात प्रदीर्घ टाळेबंदीच्या कालावधीनंतर सरकारने अनलॉक किंवा ‘पुनश्च हरिओम’चा नारा दिलेला असला व ही प्रक्रियाही आता तिस-या टप्प्यात आलेली असली तरी देशातील व राज्यातील शिक्षण क्षेत्राचे ‘लॉक’ अद्याप उघडलेले नाहीच.\nअशा सगळ्या स्थितीत गुरुवारी राज्यातील शिक्षण क्षेत्रासाठीच्या तीन महत्त्वाच्या बाबी एकाचवेळी घडल्या, हा योगायोगच पहिली बाब म्हणजे प्रचंड अनिश्चिततेने त्रस्त व चिंतित झालेल्या राज्यातील विद्यार्थी व पालकांना दहावीचा निकाल जाहीर झाल्याने प्रचंड मोठा दिलासा मिळाला़ खरे तर राज्यातील यावर्षीचा दहावीचा निकाल हा विक्रमी ठरला आहे़ मागच्या साडेचार दशकांतला हा उच्चांकी निकाल ठरलाय पहिली बाब म्हणजे प्रचंड अनिश्चिततेने त्रस्त व चिंतित झालेल्या राज्यातील विद्यार्थी व पालकांना दहावीचा निकाल जाहीर झाल्याने प्रचंड मोठा दिलासा मिळाला़ खरे तर राज्यातील यावर्षीचा दहावीचा निकाल हा विक्रमी ठरला आहे़ मागच्या साडेचार दशकांतला हा उच्चांकी निकाल ठरलाय ऐन परीक्षा कालावधीत कोरोनाचे संकट घोंघावत असताना आणि त्याचा फटका बसून दहावी परीक्षेचे काही विषयांचे पेपरच रद्द करण्याची वेळ ओढावलेली असताना यावर्षी दहावीचा राज्याचा निकाल एवढा विक्रमी लागावा, हे आनंदाचा जबरदस्त धक्का देणारे मानायचे की चमत्कार ऐन परीक्षा कालावधीत कोरोनाचे संकट घोंघावत असताना आणि त्याचा फटका बसून दहावी परीक्षेचे काही विषयांचे पेपरच रद्द करण्याची वेळ ओढावलेली असताना यावर्षी दहावीचा राज्याचा निकाल एवढा विक्रमी लागावा, हे आनंदाचा जबरदस्त धक्का देणारे मानायचे की चमत्कार\nविशेषत: मागच्या वर्षीच्या दहावीच्या राज्याच्या निकालाने अनेक वर्षांतील निचांकी निकाल हे विशेषण प्राप्त केलेले असताना यावर्षी कोरोनाच्या सावटातही उच्चांकी निकालाचा नवा विक्रम प्रस्थापित होतो, याला गुणवत्तावाढीचा चमत्कारच मानावे लागेल़ हा चमत्कार का व कसा घडला याचे तज्ज्ञांकडून यथावकाश विश्लेषण होईलच याचे तज्ज्ञांकडून यथावकाश विश्लेषण होईलच त्यामुळे त्यावर लगेचच भाष्य करून विद्यार्थी व पालकांच्या आनंदावर विरजण घालणे अनिष्टच त्यामुळे त्यावर लगेचच भाष्य करून विद्यार्थी व पालकांच्या आनंदावर विरजण घालणे अनिष्टच यात या दोघांचाही दोष नाहीच. जी प्रचलित शिक्षण���द्धती आपण स्वीकारलेली आहे, त्यानुसारच विद्यार्थ्यांनी हे घवघवीत यश मिळविलेले आहे़ त्यामुळे त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन व कौतुकच यात या दोघांचाही दोष नाहीच. जी प्रचलित शिक्षणपद्धती आपण स्वीकारलेली आहे, त्यानुसारच विद्यार्थ्यांनी हे घवघवीत यश मिळविलेले आहे़ त्यामुळे त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन व कौतुकच तसेच त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा\nRead More प्रासंगिक : अजरामर गायक मोहम्मद रफी\nमात्र, आपण स्वीकारलेल्या शिक्षणपद्धतीत आदल्या वर्षीचा राज्याचा निकाल ७७.१० टक्के आणि यावर्षी थेट ९५.३० टक्के, तोही कोरोनाच्या ‘न भूतो न भविष्यति’ वातावरणात, ही बाब चमत्कारच संबोधावी लागेल़ केवळ गुणांच्या आधारावरच गुणवत्तेचे मूल्यमापन करण्याची शिक्षण पद्धती पाहता, अशा चमत्कारिकरीत्या वाढलेल्या गुणवत्तेवर भल्याभल्यांना शंका येणे साहजिकच खरे तर या शैक्षणिक चमत्कारावर काय भाष्य करावे खरे तर या शैक्षणिक चमत्कारावर काय भाष्य करावे हाच यक्ष प्रश्न आहे आणि जे बिचारे चार-साडेचार टक्के विद्यार्थी या चमत्कारापासून वंचित राहिले, त्यांचे सांत्वन कसे करावे हाच यक्ष प्रश्न आहे आणि जे बिचारे चार-साडेचार टक्के विद्यार्थी या चमत्कारापासून वंचित राहिले, त्यांचे सांत्वन कसे करावे काय कारणमीमांसा करावी हा दुसरा त्याहून मोठा यक्ष प्रश्न असो हा अत्यंत आग्रहाने आपण सर्वांनी पुन्हा एकवार सुरू करण्यास भाग पाडलेल्या अंतर्गत परीक्षेच्या २० गुणांच्या खिरापतीचा आशीर्वाद व रद्द झालेल्या पेपरसाठी देण्यात आलेल्या सरासरी गुणांची कृपा आहे का हे यथावकाश स्पष्ट होईलच\nमात्र, कोरोना रोखण्यासाठी सतत हात धुऊन घ्या, हा संदेश बोर्डाने विद्यार्थ्यांना गुण देतानाही तंतोतंत पाळला व गुणांच्या गंगेत विद्यार्थ्यांचे हात धुऊन टाकण्याचे पुण्यकर्म पार पाडले, हे मात्र नक्की असो एकीकडे गुरुवारी राज्यात दहावीच्या विक्रमी निकालाने अत्यानंदाचा महापूर आलेला असतानाच दुसरी महत्त्वाची बाब दिल्लीत घडली आणि ती म्हणजे ३४ वर्षांनंतर केंद्राने देशासाठीचे नवे शैक्षणिक धोरण जाहीर केले़ सध्याच्या शिक्षण पद्धतीतील कालबाह्य किंवा काळाशी असंगत ठरलेल्या बाबी, कच्चे दुवे व दोष दूर करून काळाशी सुसंगत अशी शिक्षणपद्धती अवलंबून गुणवत्तावाढीसाठी, दर्जा सुधारण्यासाठी आणि शिक्ष��ाने विद्यार्थ्यांच्या जीवनास आकार देण्यास थेट हातभार लावण्यासाठी हे नवे धोरण अमलात येणार असल्याचा दावा केंद्र सरकारने हे धोरण जाहीर करताना केला आहे.\nहा दावा कितपत खरा ठरतो ते या धोरणाचा सविस्तर मसुदा आल्यावर व त्याच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीनंतर कळेलच़ मात्र, सध्या आपण स्वीकारलेल्या शिक्षण पद्धतीत अनेक दोष आहेत, गुणवत्ता व दर्जा वाढविण्यात अनेक त्रुटी आहेत आणि ही शिक्षणपद्धती काळाशी सुसंगत नसल्याने त्यात मोठे बदल करणे आवश्यक आहे, हे सरकारने मान्य केले हे विशेष या नव्या शैक्षणिक धोरणाने आता १०+२ च्या प्रचलित पद्धतीऐवजी ५+३+३+४ अशी पद्धती लागू होणार आहे. म्हणजेच सरळ भाषेत सांगायचे तर दहावी व बारावीला सध्या मिळत असलेले प्रचंड महत्त्व कमी होणार आहे. शिवाय सहाव्या इयत्तेपासून मूळ संकल्पना शिकवण्यापुरताच अभ्यासक्रम मर्यादित करून आकलनावर व मूल्यमापनावर भर दिला जाईल. शिवाय व्यावसायिक अभ्यासक्रमावर जादा भर दिला जाईलग़ुणांऐवजी कौशल्ये व क्षमतांवर आधारित प्रगतिपत्रक असेल.\nRead More प्रासंगिक : अजरामर गायक मोहम्मद रफी\nथोडक्यात सध्याच्या पाठांतराच्या पद्धतीला व त्यावरून गुण मिळवण्याच्या रस्त्याला फाटा देण्यात आला आहे़ राज्यातील विक्रमी निकालाने गुणांची झोळी तुडुंब भरलेल्या विद्यार्थ्यांना आता या नव्या शैक्षणिक पद्धतीला सामोरे जाऊन, ती आत्मसात करून आपली दहावीत प्राप्त केलेली गुणवत्ता पुढेही सिद्ध करावी लागेल, हा याचा मतितार्थ त्यातून दहावीत भरभरून यश मिळवणा-या मुलांचा व त्यांच्या जास्तीत जास्त गुणप्राप्तीसाठी जिवाचे रान करणा-या पालकांचा अपेक्षाभंग येत्या काळात होऊ नये, हीच अपेक्षा त्यातून दहावीत भरभरून यश मिळवणा-या मुलांचा व त्यांच्या जास्तीत जास्त गुणप्राप्तीसाठी जिवाचे रान करणा-या पालकांचा अपेक्षाभंग येत्या काळात होऊ नये, हीच अपेक्षा शिवाय गुणप्राप्ती हेच एकमेवाद्वितीय लक्ष्य हेच विद्यार्थी, पालकांच्या मनावर पक्के बिंबवून त्यांचे साचेबद्ध व ठोकळेबाज ‘पॅटर्न’ तयार करणा-या शाळा, महाविद्यालये व कोचिंग क्लासवाल्यांची नव्या शिक्षणपद्धतीने मोठी अडचण होणार आहे, हे वेगळेच शिवाय गुणप्राप्ती हेच एकमेवाद्वितीय लक्ष्य हेच विद्यार्थी, पालकांच्या मनावर पक्के बिंबवून त्यांचे साचेबद्ध व ठोकळेबाज ‘पॅटर्न’ तया�� करणा-या शाळा, महाविद्यालये व कोचिंग क्लासवाल्यांची नव्या शिक्षणपद्धतीने मोठी अडचण होणार आहे, हे वेगळेच\nशिक्षणक्षेत्रात या महत्त्वाच्या घटना घडत असतानाच तिसरी महत्त्वाची बाबही घडलीय आणि ती म्हणजे अनलॉक ३़० मध्येही ३१ आॅगस्टपर्यंत शाळा-महाविद्यालयांना लागलेले कुलूप कायमच राहणार आहे कारण देशातील व राज्यातील कोरोना संसर्गाची स्थिती अद्यापही अटोक्यात आलेली नाहीच म्हणजेच विद्यार्थ्यांच्या या शैक्षणिक वर्षाच्या भवितव्यावरचे प्रश्नचिन्ह अद्याप कायमच आहे़ प्रवेश प्रक्रियेपासून सर्वच बाबी विद्यार्थ्यांना आॅनलाईनच कराव्या लागणार आहेत आणि या आॅनलाईनचा सरकारने कितीही बोलबाला केला तरी त्यात असणा-या असंख्य अडचणी व समस्या लपून राहिलेल्या नाहीतच म्हणजेच विद्यार्थ्यांच्या या शैक्षणिक वर्षाच्या भवितव्यावरचे प्रश्नचिन्ह अद्याप कायमच आहे़ प्रवेश प्रक्रियेपासून सर्वच बाबी विद्यार्थ्यांना आॅनलाईनच कराव्या लागणार आहेत आणि या आॅनलाईनचा सरकारने कितीही बोलबाला केला तरी त्यात असणा-या असंख्य अडचणी व समस्या लपून राहिलेल्या नाहीतच दहावीत भरघोस गुण मिळाल्याचा ग्रामीण भागातील बहुसंख्य गरीब विद्यार्थ्यांचा आनंद आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेतील अडचणीच्या डोंगरांनी विरून जाऊ नये, म्हणजे मिळविले़ सरकार तर आॅनलाईनचा पर्याय समोर करते मात्र, हा पर्याय उपलब्ध होण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही याची हमी घेणारी ठोस यंत्रणा अद्याप अस्तित्वात आणत नाही़ त्यामुळे प्रवेश प्रक्रिया असो की, आॅनलाईन शिक्षण, सर्वत्र त्रांगडेच निर्माण झालेले आहे, हे मात्र निश्चित दहावीत भरघोस गुण मिळाल्याचा ग्रामीण भागातील बहुसंख्य गरीब विद्यार्थ्यांचा आनंद आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेतील अडचणीच्या डोंगरांनी विरून जाऊ नये, म्हणजे मिळविले़ सरकार तर आॅनलाईनचा पर्याय समोर करते मात्र, हा पर्याय उपलब्ध होण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही याची हमी घेणारी ठोस यंत्रणा अद्याप अस्तित्वात आणत नाही़ त्यामुळे प्रवेश प्रक्रिया असो की, आॅनलाईन शिक्षण, सर्वत्र त्रांगडेच निर्माण झालेले आहे, हे मात्र निश्चित विक्रमी निकालाची प्रेरणा घेऊन सरकार हे त्रांगडे विक्रमी तत्परतेने दूर करेल, हीच अपेक्षा\nPrevious articleनवा इशारा आणि आपण\nNext articleमृतदेह चक��क ड्रममध्ये भरला ; पतिकडूनच पत्नीची हत्या\nखाजगी रुग्णालये ताब्यात घेण्याचा आदेश\nधावपट्टीवरून घसरून दरीत कोसळले विमान\nरुग्णसंख्यावाढीचा देशात नवा उच्चांक\nसप्टेंबरपासून शाळेची घंटा वाजणार\nबासमती तांदळावरून दोन मुख्यमंत्र्यांत जुंपली\nचंदेरी दुनियेची काळी किनार\nसर्वां मनी राम वसावा\nधक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर\nलातूर ब्रेकिंग : लातूर शहरात आज १० कोरोना पॉजिटीव्ह आढळले\nतिस-या दिवशीही लातूर घरात\nखाजगी रुग्णालये ताब्यात घेण्याचा आदेश\nधावपट्टीवरून घसरून दरीत कोसळले विमान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00570.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B8_%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%B0", "date_download": "2020-08-07T21:40:38Z", "digest": "sha1:UK5FBEOGWXL7W27MN27RFYEATLIAQSSH", "length": 3727, "nlines": 30, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "बोरिस बेकर - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nकृपया टेनिस खेळाडू-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nबोरिस फ्रान्झ बेकर (जर्मन: Boris Becker; जन्मः २२ नोव्हेंबर १९६७) हा जर्मनीचा लोकप्रिय माजी टेनिसपटू आहे. बोरिस बेकरने आपल्या टेनिस कारकिर्दीत ६ ग्रॅंड स्लॅम टेनिस स्पर्धा जिंकल्या आहेत, तसेच ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये जर्मनीसाठी सुवर्णपदक पटकावले आहे. विंबल्डन टेनिस स्पर्धा जिंकणारा सर्वात तरुण खेळाडू (वय वर्षे १७) हा मानही बोरिस बेकरकडे जातो. आपल्या धुवांधार सर्व्हिसमुळे तो चाहत्यांमध्ये बोरिस \"बूमबूम\" बेकर ह्या टोपणनावाने ओळखला जायचा.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०२० रोजी २०:१८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00570.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1110539", "date_download": "2020-08-07T21:53:30Z", "digest": "sha1:NCFAXYCBF4G4H47BKYL5CBXG7JBBHYJL", "length": 2484, "nlines": 44, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"बॉस्निया आणि हर्झगोव्हिना\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"बॉस्निया आणि हर्झगोव्हिना\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nबॉस्निया आणि हर्झगोव्हिना (संपादन)\n०१:००, २० जानेवारी २०१३ ची आवृत्ती\n४७ बाइट्सची भर घातली , ७ वर्षांपूर्वी\nसांगकाम्याने वाढविले: bxr:Босни ба Херцеговина\n१८:४१, ६ जानेवारी २०१३ ची आवृत्ती (संपादन)\nXqbot (चर्चा | योगदान)\n०१:००, २० जानेवारी २०१३ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nMerlIwBot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: bxr:Босни ба Херцеговина)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00570.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://mr.my-ip-is.com/54.200.246.67", "date_download": "2020-08-07T21:51:59Z", "digest": "sha1:FW3SNGMFFRBQ2NVD3ZKQWJK4CRY2E5GO", "length": 7046, "nlines": 46, "source_domain": "mr.my-ip-is.com", "title": "माझे आयपी काय आहे, मायप वर आपला पत्ता IPv4 IPv6 दशांश. 54.200.246.67", "raw_content": "\nआयएसपी यादी IPV6 अनुकूलन स्पीड टेस्ट रोमन अंकांमध्ये तुमचा आयपी IPv4 आणि IPv6 पीएचपी सबनेट कॅल्क्युलेटर भौगोलिक स्थान\nव्हीपीएन काय आहेVLAN काय आहेसोशल इंजिनियरिंग अटॅक टाळण्यासाठी 8 मार्गएंटरप्राइज वायरलेस नेटवर्क सुरक्षित करण्यासाठी व्हीपीएन वापरणेलिंकिज़ डब्ल्यूआरटीएक्सएनएक्सजी वायरलेस जी ब्रॉडबँड राउटर सुरक्षित करणे\nया आयपी पत्त्याची पूर्वी शोध घेण्यात आली आहे:\nआपला आयपी पांढर्या सूचीत घेण्यासाठी फक्त तांत्रिक व्यक्ती किंवा मुलीसह सामायिक करा. आपल्या आयपी सामायिक करण्यासाठी फक्त बटनांपैकी एकावर क्लिक करा.\nLOC पोर्टलँड युनायटेड स्टेट्स\nआरईजीः ओरेगॉन अमेरिका / लॉस एंजेलिस\nजीपीएस अक्षांश निर्देशित करते: 45.5235 (45 ° 31 '24.6 \") रेखांश: -एक्सNUMएक्स (-122.676 ° 122' 40\").\nवापरलेले उपकरण एक आहे नावासह , (चालू), वर चालत आहे. वापरलेला ब्राउझर आहे आवृत्ती by .\nमाझे आईपी काय आहे\nमायप वर आईपी आयपी तुमचा पत्ता IPv4 IPv6 दशांश\nमाझे आयपी ipxXX काय आहे\nआपला आयपी पत्ता 54.200.246.67 आहे. माय-ip-is.com शोधण्याकरिता सुलभ असू शकते आयपी पत्तेशोधण्यासाठी, भौगोलिक स्थान आयपी अॅड्रेस, प्रॉक्सी तपासणी, ईमेल ट्रेसिंग आणि ब्लॅकलिस्ट चेक. नवीनः आमच्याबरोबर इंटरनेटची स्पीड तपासा स्पीड टेस्ट.\nरोमन अंकांमध्ये आपली आयपी जाणून घेऊ इच्छिता आपली तपासणी करा रोमन अंक IP.\nमाझे आईपी काय आहे in रोमन अंक.\nआयपी पत्ता काय आहे\nइंटरनेट प्रोटोकॉल अॅड्रेस (किंवा आयपी ऍड्रेस / मायिप) हा एक अद्वितीय पत्ता आहे जो स्वतःला ओळखण्यासाठी आणि आयपी नेटवर्कमधील इतर डिव्हाइसेससह संप्रेषण करण्यासाठी वैयक्तिक संगणक, टॅब्लेट आणि स्मार्टफोन सारख्या डिव्हाइसेसचे संगणन करतो. आयपी नेटवर्कशी कनेक्ट केलेले कोणतेही डिव्हाइस नेटवर्कमध्ये एक अनन्य आयपी पत्ता असणे आवश्यक आहे. एखादे IP पत्ता रस्त्याच्या पत्त्याशी किंवा टेलिफोन नंबरशी संबंधित आहे ज्याचा वापर एखाद्या विशिष्ट घटकास ओळखण्यासाठी केला जातो. आज आयपी पत्त्यांच्या दोन आवृत्त्या आहेत, तथापि आपला संगणक नेहमी इंटरनेटशी संप्रेषण करण्यासाठी एक पत्ता वापरत आहे. त्यांना IPV4 आणि IPV6 (आयपी आवृत्ती 4 आणि आयपी आवृत्ती 6).\nआयपी चिकन - काय आहे मायिप पत्ता माझे आयपी: 54.200.246.67 आहे. आपला आयपी शोधा.\nमाय-आईपी / माझे आईपी आणि मायिप, मायिप अनुकरणीय आहेत.\nया आयपी - 54.200.246.67 बद्दल भौगोलिक स्थान माहिती\nLOC: पोर्टलँड युनायटेड स्टेट्स\nआरईजीः ओरेगॉन अमेरिका / लॉस एंजेलिस\nमाझे काय आहे आयपी पत्ता माझे आयपी हे आहे: 54.200.246.67 आपले आयपी तपासा.\nमाय-ip-is.com ही एक सेवा आहे जी आपला IP पत्ता आणि काही अधिक माहिती प्रदान करते.\nआयपी पत्त्यांवर अधिक जाणून घ्या माझे आईपी आहे विकीपीडियावर. अधिक DNS साधने वर आढळू शकते MXcorrect.com\nमाझे आईपी सर्व भाषांमध्ये उपलब्ध आहे पहा मायइप मुख्यपृष्ठ भाषा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00570.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.pudhari.news/news/International/Lock-down-is-not-enough-to-control-the-covid19-pandemic/m/", "date_download": "2020-08-07T21:37:42Z", "digest": "sha1:TNXCNJ6TULME2L344ZUPD2IPJTKDUPSM", "length": 6590, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नुसतेच लॉकडाऊन कामाचे नाही - WHO | पुढारी\t", "raw_content": "\nआपला जिल्हा निवडा अहमदनगर औरंगाबाद बेळगाव गोवा जालना कोल्हापूर कोकण मराठवाडा मुंबई नाशिक पुणे सांगली सातारा सोलापूर विदर्भ\nआपला जिल्हा निवडा अहमदनगर औरंगाबाद बेळगाव गोवा जालना कोल्हापूर कोकण मराठवाडा मुंबई नाशिक पुणे सांगली सातारा सोलापूर विदर्भ\nनुसतेच लॉकडाऊन कामाचे नाही - WHO\nजागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ. टेड्रोस एडनॉम गेब्रियेसस\nजिनिव्हा - पुढारी ऑनलाईन\nकोरोनाच्या व्हायरसला घालवण्यासाठी आणि कोरोनाची साथ आटोक्यात आणण्यासाठी फक्त लॉकडाऊन उपयोगी नसल्याचे जागतिक आरोग्य संघटननेने स्पष्ट केले आहे. सध्या जागतिक पातळीवर अनेक देशांनी लॉकडाऊन केले ���हे. त्यामुळे लोकसंपर्क कमी झाला आहे. त्याचा उपयोग नवीन कोरोनाग्रस्त निर्मितीमध्ये कमी आणण्यासाठी होत असल्याचे मानण्यात येत आहे. मात्र ही एकमेव गोष्ट कोरोनावर मात करण्यासाठी पुरेशी नसल्याचे जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस एडनॉम गेब्रियेसस यांनी सांगितले आहे.\nकोरोनाची साथ पूर्णपणे घालवण्यासाठी देशांनी केवळ लॉकडाऊन करुन उपयोग नाही. यामुळे फक्त वेळ काढला जाईल. त्याचा फारसा उपयोग होणार नाही. त्यापेक्षा मोठ्या प्रमाणावर इतर महत्वाची पावले उचलण्याची गरज असल्याचे हूच्या महासंचालकांनी स्पष्ट केले आहे. कोरोनाग्रस्तांचा शोध घेणे, त्यांना अलग करणे, त्यांची चाचणी घेणे, त्यांच्यावर उपचार करणे या गोष्टी अधिक वेगाने करण्याची गरज असल्याचे ते म्हणालेत. सर्वप्रथम आरोग्य सुविधा आणि कर्मचारी वाढवले पाहिजेत. त्यांना योग्य पद्धतीने प्रशिक्षण दिले पाहिजे आणि त्यांची योग्य तिथे नियुक्ती करणे गरजेचे आहे. सामाजिक पातळीवर संशयित शोधण्याची यंत्रणा राबवली पाहिजे. त्याचवेळी चाचणीची सुविधा वाढवली पाहिजे. अलग करुन कोरोनाग्रस्तांवर योग्य उपचार करण्याची सुविधा निर्माण केली पाहिजे. संपर्कात आलेल्यांची योग्य ती क्वारंटाईनची व्यवस्था केली पाहिजे. अशा प्रकारे विविध प्रकारच्या सुनियोजित उपाययोजना केल्या तरच या साथीवर मात करता येईल असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.\nकोल्हापूर जिल्ह्यात उच्चांकी 793 रुग्ण वाढले\nअलमट्टी धरणाचे सर्व दरवाजे उघडले\n‘अलमट्टी’चा विसर्ग वाढला; कोल्हापूरचा पूर स्थिरावला\nकोल्हापुरात पूर पातळी स्थिर\nताजिकिस्तानच्या पामिर पठारावर ड्रॅगनचा दावा\nरानभाजी महोत्सवाचा कोल्हापुरी पॅटर्न राज्यभर\nलॉकडऊनमध्ये मुलांमध्ये वाढतोय अम्ब्लोपिया\nकोल्हापूरला पाणीपुरवठा करणारे पंपिंग स्टेशन पुरात\nरात्र काढली जागून... दिवसभर धास्ती\nगणपती विशेष ट्रेन सोडण्यास हिरवा कंदील\n© 2017 पुढारी न्यूज\n© 2017 पुढारी न्यूज", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00570.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://satsangdhara.net/devi/devi09-25.htm", "date_download": "2020-08-07T20:37:08Z", "digest": "sha1:TD3EUAC33JVCAVAIJNLHH6H7H5XSAHNW", "length": 22326, "nlines": 223, "source_domain": "satsangdhara.net", "title": " श्रीमद्‌देवीभागवत महापुराण - नवमः स्कन्धः - पञ्चविंशोऽध्यायः", "raw_content": "\nमनाचे श्लोक - विवरण\nतुलसी च यदा पूज्या कृता नारायणप्रिया \nअस्याः पूजाविधानं च स्तोत्रं च वद साम्प्रतम् ॥ १ ॥\nकेन पूजा कृता केन स्तुता प्रथमतो मुने \nतत्र पूज्या सा बभूव केन वा वद मामहो ॥ २ ॥\nनारदस्य वचः श्रुत्वा प्रहस्य मुनिपुङ्‌गवः \nकथां कथितुमारेभे पुण्यां पापहरां पराम् ॥ ३ ॥\nहरिः संपूज्य तुलसीं रेमे च रमया सह \nरमासमानसौभाग्यां चकार गौरवेण च ॥ ४ ॥\nसेहे च लक्ष्मीर्गङ्‌गा च तस्याश्च नवसङ्‌गमम् \nसौभाग्यगौरवं कोपात्ते न सेहे सरस्वती ॥ ५ ॥\nसा तां जघान कलहे मानिनी हरिसन्निधौ \nव्रीडया चापमानेन सान्तर्धानं चकार ह ॥ ६ ॥\nसर्वसिद्धेश्वरी देवी ज्ञानिनां सिद्धियोगिनी \nजगामादर्शनं कोपात्सर्वत्र च हरेरहो ॥ ७ ॥\nहरिर्न दृष्ट्वा तुलसीं बोधयित्वा सरस्वतीम् \nतदनुज्ञां गहीत्वा च जगाम तुलसीवनम् ॥ ८ ॥\nतत्र गत्वा च सुस्नातो हरिः स तुलसीं सतीम् \nपूजयामास तां ध्यात्वा स्तोत्रं भक्त्या चकार ह ॥ ९ ॥\nवृन्दावनीति ङेऽन्तं च वह्निजायान्तमेव च ॥ १० ॥\nअनेन कल्पतरुणा मन्त्रराजेन नारद \nपूजयेद्यो विधानेन सर्वसिद्धिं लभेद्‌ ध्रुवम् ॥ ११ ॥\nघृतदीपेन धूपेन सिन्दूरचन्दनेन च \nनैवेद्येन च पुष्पेण चोपचारेण नारद ॥ १२ ॥\nहरिस्तोत्रेण तुष्टा सा चाविर्भूता महीरुहात् \nप्रसन्ना चरणाम्भोजे जगाम शरणं शुभा ॥ १३ ॥\nवरं तस्यै ददौ विष्णुः सर्वपूज्या भवेरिति \nअहं त्वां धारयिष्यामि सुरूपां मूर्ध्नि वक्षसि ॥ १४ ॥\nसर्वे त्वां धारयिष्यन्ति स्वमूर्ध्नि च सुरादयः \nइत्युक्त्वा तां गृहीत्वा च प्रययौ स्वालयं विभुः ॥ १५ ॥\nकिं ध्यानं स्तवनं किं वा किं वा पूजाविधानकम् \nतुलस्याश्च महाभाग तन्मे व्याख्यातुमर्हसि ॥ १६ ॥\nअन्तर्हितायां तस्यां च हरिर्वृन्दावने तदा \nतस्याश्चक्रे स्तुतिं गत्वा तुलसीं विरहातुरः ॥ १७ ॥\nवृन्दरूपाश्च वृक्षाश्च यदैकत्र भवन्ति च \nविदुर्बुधास्तेन वृन्दां मत्प्रियां तां भजाम्यहम् ॥ १८ ॥\nपुरा बभूव या देवी त्वादौ वृन्दावने वने \nतेन वृन्दावनी ख्याता सौभाग्या तां भजाम्यहम् ॥ १९ ॥\nअसंख्येषु च विश्वेषु पूजिता या निरन्तरम् \nतेन विश्वपूजिताऽऽख्यां पूजितां च भजाम्यहम् ॥ २० ॥\nअसंख्यानि च विश्वानि पवित्राणि त्वया सदा \nतां विश्वपावनीं देवीं विरहेण स्मराम्यहम् ॥ २१ ॥\nदेवा न तुष्टाः पुष्पाणां समूहेन यया विना \nतां पुष्पसारां शुद्धां च द्रष्टुमिच्छामि शोकतः ॥ २२ ॥\nविश्वे यत्प्राप्तिमात्रेण भक्तानन्दो भवेद्‌ ध्रुव���् \nनन्दिनी तेन विख्याता सा प्रीता भवतादिह ॥ २३ ॥\nयस्या देव्यास्तुला नास्ति विश्वेषु निखिलेषु च \nतुलसी तेन विख्याता तां यामि शरणं प्रियाम् ॥ २४ ॥\nकृष्णजीवनरूपा सा शश्वत्प्रियतमा सती \nतेन कृष्णजीवनी सा सा मे रक्षतु जीवनम् ॥ २५ ॥\nइत्येवं स्तवनं कृत्वा तस्थौ तत्र रमापतिः \nददर्श तुलसीं साक्षात्पादपद्मनतां सतीम् ॥ २६ ॥\nप्रियां दृष्ट्वा प्रियः शीघ्रं वासयामास वक्षसि ॥ २७ ॥\nभारत्याज्ञां गहीत्वा च स्वालयं च ययौ हरिः \nभारत्या सह तत्प्रीतिं कारयामास सत्वरम् ॥ २८ ॥\nवरं विष्णुर्ददौ तस्यै सर्वपूज्या भवेरिति \nशिरोधार्या च सर्वेषां वन्द्या मान्या ममेति च ॥ २९ ॥\nविष्णोर्वरेण सा देवी परितुष्टा बभूव च \nसरस्वती तामाकृष्य वासयामास सन्निधौ ॥ ३० ॥\nलक्ष्मीर्गङ्‌गा सस्मिता च तां समाकृष्य नारद \nगृहं प्रवेशयामास विनयेन सतीं तदा ॥ ३१ ॥\nवृन्दा वृन्दावनी विश्वपूजिता विश्वपावनी \nपुष्पसारा नन्दनी च तुलसी कृष्णजीवनी ॥ ३२ ॥\nयः पठेत्तां च संपूज्य सोऽश्वमेधफलं लभेत् ॥ ३३ ॥\nकार्तिक्यां पूर्णिमायां च तुलस्या जन्म मङ्‌गलम् \nतत्र तस्याश्च पूजा च विहिता हरिणा पुरा ॥ ३४ ॥\nतस्यां यः पूजयेत्तां च भक्त्या वै विश्वपावनीम् \nसर्वपापाद्विनिर्मुक्तो विष्णुलोकं स गच्छति ॥ ३५ ॥\nकार्तिके तुलसीपत्रं यो ददाति च विष्णुवे \nगवामयुतदानस्य फलं प्राप्नोति निश्चितम् ॥ ३६ ॥\nअपुत्रो लभते पुत्रं प्रियाहीनो लभेत्प्रियाम् \nबन्धुहीनो लभेद्‌ बन्धून् स्तोत्रश्रवणमात्रतः ॥ ३७ ॥\nरोगी प्रमुच्यते रोगाद्‌ बद्धो मुच्येत बन्धनात् \nभयान्मुच्येत भीतस्तु पापान्मुच्येत पातकी ॥ ३८ ॥\nइत्येवं कथितं स्तोत्रं ध्यानं पूजाविधिं शृणु \nत्वमेव वेदे जानासि कण्वशाखोक्तमेव च ॥ ३९ ॥\nतद‌्वृक्षे पूजयेत्तां च भक्त्या चावाहनं विना \nतां ध्यात्वा चोपचारेण ध्यानं पातकनाशनम् ॥ ४० ॥\nतुलसीं पुष्पसारां च सतीं पूतां मनोहराम् \nकृतपापेध्मदाहाय ज्वलदग्निशिखोपमाम् ॥ ४१ ॥\nपुष्पेषु तुलना यस्या नास्ति वेदेषु भाषितम् \nपवित्ररूपा सर्वासु तुलसी सा च कीर्तिता ॥ ४२ ॥\nशिरोधार्या च सर्वेषामीप्सिता विश्वपावनी \nजीवन्मुक्तां मुक्तिदां च भजे तां हरिभक्तिदाम् ॥ ४३ ॥\nइति ध्यात्वा च संपूज्य स्तुत्वा च प्रणमेत्सुधीः \nउक्तं तुलस्युपाख्यानं किं भूयः श्रोतुमिच्छसि ॥ ४४ ॥\nतुलसीपूजाविधिवर्णनं नाम पञ्चविशोऽध्यायः ॥ २५ ॥\nनारद म्हणाले, \"हे मुने, तुलसी पूजेचे विधी व तिचे स्तोत्र तुम्ही मला सांगा. तिची प्रथम पूजा कुणी केली \" नारदाचे भाषण ऐकून नारायण मुनी म्हणाले, \"हे नारदा, तुलसीची पूजा करून हरीने रमेशी क्रीडा केली. तिला आपली पत्नी केले. गंगा व लक्ष्मी यांनी हे सहन केले, पण तिचा गौरव सरस्वतीला आवडला नाही. कलह उपस्थित करून सरस्वतीने तुलसीला ताडण केले. तेव्हा तुलसी गुप्त झाली. ती सर्वांची सिद्धीदेवता हरीला कोठेही दिसेना.\nसरस्वतीची समजूत घालून हरी तुलसीवनात गेला. तेथे स्नानाने शुचिर्भूत होऊन त्याने तुलसीचे पूजन केले. तिचे स्तोत्र गाइले.\nश्रीबीज, भुवनेश्वरीबीज, मन्मथबीज, वाग्भवबीज यांसह हे चार चरणी पद, पदांती दशाक्षरीमंत्र करून स्तोत्र केले. तुपाचा दिवा, धूप, शेंदूर, चंदन, नैवेद्य, पुष्पे, उपहार, स्तोत्र यामुळे तुलसी प्रसन्न झाली व वृक्षातून साकार झाली. ती हरीच्या चरणाजवळ गेली. तेव्हा विष्णु म्हणाले, \"तू सर्वांना पूज्य हो. मी तुला वृक्षावर व मस्तकावर धारण करीन.\"\nअसे तिला वचन देऊन तुलसीला घेऊन हरी स्वस्थानी गेला. प्रथम विरहाने व्याकुळ झाल्यावर भगवान तिला म्हणाला, \"वृंदारूपी वृक्ष एकत्र आल्यावर माझी प्रिया वृंदा हिला हाका मारतात. मी तिचे भजन करतो. ती जेथे वसती करते त्याला वृंदावन म्हणतात. त्या सौभाग्यवतीची मी भक्ती करतो. ती विश्वपूजिता असून तिच्यामुळे अनेक विश्व ब्रह्मांडे पवित्र झाली आहेत. तिच्यावाचून इतर पुष्पांमुळे देव संतुष्ट होत\nनाहीत. तिच्या भक्तीमुळेच सर्वांना आनंद मिळतो. म्हणून ती नंदिनी या नावाने प्रसिद्ध होईल. तिला कुठेही तुलना नसल्याने तिला तुलसी म्हणतात. ती कृष्णाची प्रिया आहे. म्हणून ती कृष्णजीवनी होय. ती माझे रक्षण करो.\"\nअशारीतीने स्तवन केल्यावर त्याने आपल्या चरणाजवळ तुलसीला अवलोकन केले. त्या मानी प्रियेला त्याने वक्षस्थली स्थान दिले. सरस्वतीच्या आज्ञेने त्याने तिला वैकुंठास आणले. नंतर तिचे सख्य करून दिले. तेव्हा सरस्वतीनेही तिला जवळ घेतले. लक्ष्मी, गंगा, सरस्वती यांनी त्या साध्वीला आनंदाने घरात नेले.\nवृंदा, वृंदावनी, विश्वपूजिता, विश्वपाविनी, पुष्पसारा, नंदनी, तुलसी, कृष्णजीवनी वगैरे नावांनी तिची पूजा केल्यास मोक्ष मिळतो.\nतुलसीच्या जन्मवेळी हरीने तिची पूजा केली. म्हणून तिची पूजा करणार्‍यास विष्णुलोक मिळतो. कार्तिकात वैष्णवाला तुलसीपत्र दान केल्यास दहा हजार गाईंचे दान केल्याचे पुण्य मिळते. तिचे स्तोत्र म्हणणार्‍यास पुत्र होतो. शिवाय जो जी इच्छा करील ते त्याला प्राप्त होईल. असे हरीने तिचे महत्त्व सांगितले आहे.\nवेदातील कण्वशाखेत असे सांगितले आहे की, आवाहनाशिवाय तुलसीचे पूजन करावे म्हणजे पापनाश होतो. पुष्पसारभूत, स्वाधी, पवित्र मनोहर अशा तुलसीचे पूजन करावे. तिच्या पुष्पाची बरोबरी करणारे पुष्प त्रिभुवनात नाही. तुलसी सर्वात पवित्र आहे. ती जीवनमुक्ती देते. हरीभक्ती देते. अशा त्या देवीची मीही सेवा करतो. ध्यानपूर्वक तिची पूजा करतो. ज्ञानी पुरुषाने तिचे पूजन करावे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00571.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/international/international-news/no-one-can-make-pakistan-budge-through-use-of-threat-or-force-says-general-bajwa/articleshow/68308325.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article4", "date_download": "2020-08-07T22:02:05Z", "digest": "sha1:VUPQCBIZJPAQWQ3JK6PCNWL6GCCIVJNH", "length": 10334, "nlines": 103, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n‘धमकी दिल्याने फरक पडणार नाही’\n'बळाचा वापर अथवा वापराची धमकी देऊन पाकिस्तानचे कुणीही वाकडे करू शकणार नाही,' अशी दर्पोक्ती पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनी ...\n'बळाचा वापर अथवा वापराची धमकी देऊन पाकिस्तानचे कुणीही वाकडे करू शकणार नाही,' अशी दर्पोक्ती पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनी गुरुवारी केली.\nभारत-पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी लष्कराचे कमांडर परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचे त्यांनी सांगितले. रावळपिंडी येथे लष्कराची २१९वी कोअर कमांडर परिषद पार पडली. त्या वेळी बाजवा यांनी लष्कराला दक्ष राहण्याचे आदेश दिले; तसेच पाकिस्तान शांततेच्या मार्गावर असून बळाचा वापर अथवा वापराची धमकी देऊन पाकिस्तानचे कुणीही काही वाकडे करू शकत नाही, असे ते म्हणाले.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\nपाहा: किंचाळ्या, रक्ताचे सडे...भीषण स्फोटानंतर उद्धवस्त...\nCoronavirus रशियाची करोनावरील लस, WHOने दिला गंभीर इशार...\nCoronavirus चीन: करोनामुक्त झालेल्या ९० टक्के बाधितांच्...\nचीनमध्ये आणखी एका आजाराचा हाहाकार; सात दगावले, ६० हून अ...\nपाकिस्तानची १८२ मदरशांवर कारवाई महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nसुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी रिया चक्रवर्तीला अटक होणार\n'संयुक्त राष्ट्रा'च्या गाडीतील आक्षेपार्ह सेक्स व्हिडिओ व्हायरल\nहरयाणा: सेक्स रॅकेट उघडकीस\nमार्क्ससाठी सेक्स घोटाळा: विरोधकांची CBI चौकशीची मागणी\nऔरंगाबादमध्ये जीवाची बाजी लावून तरुणांनी वाचवले बुडणाऱ्या तरुणाचे प्राण\nराफेल विमाने भारतात दाखल, नौदलाकडून स्वागत\nदेशकेरळमध्ये भीषण विमान अपघात; दोन पायलटसह १४ जण ठार\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\nनागपूरअनैतिक संबंधात अडचण ठरणाऱ्या पतीची प्रियकराच्या मदतीने हत्या\nदेशचीनमधून बाहेर पडणाऱ्या विदेशी कंपन्यांना गुजरातचे रेड कार्पेट\nदेशकेरळ विमान दुर्घटना टेबलटॉप रनवेमुळे समजून घ्या दुर्घटनेचं कारण\nLive: कोल्हापूरात दिवसभरात २४० करोना बाधित रुग्ण आढळले\nजळगावजळगावचं टेन्शन वाढलं; करोनाबाधितांचा 'हा' आकडा धोक्याचा\nदेश'अयोध्येत मशिदीसोबत रुग्णालय उभारण्यासाठी १ महिन्याचा पगार देणार'\nमुंबईराज्यात महावीजबिल घोटाळा; सरकारवर भाजपचा 'हा' गंभीर आरोप\nआजचं भविष्यमकर : स्वतःच्या आनंदात रममाण व्हाल; वाचा, आजचे राशीभविष्य\nमोबाइलसर्वात जास्त विकला जाणारा अँड्रॉयड फोन झाला स्वस्त; नवी किंमत पाहा\nविज्ञान-तंत्रज्ञानइंडियन ब्रँड Shinco चे ३ जबरदस्त टीव्ही लाँच, जाणून घ्या किंमत-फीचर्स\nहेल्थनिरोगी आरोग्यासाठी वयानुसार किती वेळ झोपणे ठरेल योग्य\nरिलेशनशिपभावाच्या संगतीत बहिण बनू शकते एक चांगली व्यक्ती, आम्ही नाही विज्ञान म्हणतंय हे\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00571.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%81%E0%A4%97_%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B3_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE", "date_download": "2020-08-07T22:04:26Z", "digest": "sha1:TSJHWVD54HWD3W3SHTH6BFBYJHYZ4GMG", "length": 5464, "nlines": 99, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "तियांगाँग अंतराळ कार्यक्रम - विकिपीडिया", "raw_content": "\nतियांगॉंग अंतराळ कार्यक्रम हा चीन देशाचा अंतराळ कार्यक्रम आहे या अंतर्गत तियांगॉंग १ तियांगॉंग २ आणि तियांगॉंग ३ ही स्थानके अवकाशात स्थापीत केली जात आहेत.\n२ दाब नियंत्रित भाग\n६ जीवन राखणारी यंत्रणा\n८.४ अन्न व पाणी\n११ हे सुद्धा पहा\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०२० रोजी १३:५१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00571.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://researchmatters.in/mr/news/%E0%A4%95%E0%A4%A5%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AA%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%80-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%AA%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%80", "date_download": "2020-08-07T21:04:11Z", "digest": "sha1:W7UWO4T6A6HBAFUKCZWIIN6SJ5A43EYB", "length": 14210, "nlines": 43, "source_domain": "researchmatters.in", "title": "कथा सरड्याच्या अंगावरील पट्टे आणि रंगीबेरंगी शेपटीची !!! | रीसर्च मॅटर्स", "raw_content": "\nभारतातील विज्ञान, अभियांत्रिकी, तंत्रज्ञान व मानव्यशास्त्रांतील संशोधन आणि ठळक घडामोडींवर आधारित बातम्या व लेख\nकथा सरड्याच्या अंगावरील पट्टे आणि रंगीबेरंगी शेपटीची \nकाही जातिमधील सरड्याच्या अंगावरील पट्टे आणि रंगीबेरंगी शेपटी यांमुळे त्यांना शिकाऱ्यांपासून बचाव होण्यास मदत होते, असे नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात दिसून आले.\nझेब्र्याच्या शरिरावरील काळे पांढरे पट्टे आपले लक्ष वेधून घेतात, पण पट्टे असण्याचा प्रमुख उद्देश, झेब्र्याला भक्ष्य बनवणाऱ्या श्वापदांना गोंधळात टाकणे असतो, हे माहित आहे तुम्हाला गतिमान भक्ष्याच्या गतीचा आणि दिशेचा अंदाज बांधणे भक्ष्याच्या शरीरावरील पट्ट्यांमुळे शिकार करणाऱ्या प्राण्याला अवघड जाते. ह्यालाच ‘गती दिपकता (मोशन डॅझल)’ असे म्हणतात. याच तंत्राचा उपयोग करत, पहिल्या महायुद्धात, टॉरपेडो (वरुणास्त्र) पासून युद्धनौक��ंचा बचाव करण्यासाठी, नौका काळ्या-पांढऱ्या पट्ट्यांनी रंगविण्यात आल्या होत्या. सरड्यामधील गती दिपकतेचा (मोशन डॅझल इफेक्ट) अभ्यास भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था, तिरुअनंतपुरम (आयआयएसईआर-टीव्हीएम) आणि तुर्कू विद्यापीठ, फिनलंड (युनिवर्सिटीऑफ तुर्कू) मधील संशोधकांनी केला व त्यावर आधारित लेख ‘जर्नल ऑफ इव्होल्यूशनरी बायोलॉजी’ मध्ये प्रसिद्ध केला. अभ्यासात प्रथमच जिवंत प्राण्यांच्या केलेल्या प्रत्यक्ष निरिक्षणांचा उपयोग, ही घटना आणि उत्क्रांतीचे महत्व समजावून घेण्यासाठी केला आहे. विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय आणि आयआयएसईआर- टीव्हीएम द्वारे या अभ्यासासाठी निधी देण्यात आला.\nभारतात सापडणाऱ्या युट्रोपिस बिब्रोनी या सरड्यांच्या शरीरावर उभे पट्टे असतात तर दक्षिण भारत आणि दक्षिणपूर्व आशिया मध्ये सापडणाऱ्या लिगोसोमा पंक्टेट या सरड्यांच्या शरीरावर पट्टेही असतात आणि त्यांच्या शेपटीचा रंगही आकर्षक असतो. शरिरावरील पट्टे आणि शेपटीचा आकर्षक रंग या रचनेमुळे शिकार करणाऱ्या प्राण्याचे लक्ष सरड्याच्या शेपटीकडे वेधले जाऊन, तो शेपटीवर हल्ला करतो आणि सरड्याला त्याला चकवायची संधी मिळते.\n“काही सरड्याच्या जातिंमध्ये शेपटी तुटून त्याजागी नवीन शेपटी येते, तसेच अंगावरील पट्ट्यांमुळे, त्याची गतिमान हालचाल अश्या तऱ्हेचा आभास निर्माण करते की शिकारी मुख्य शरीरा ऐवजी शेपटीवर हल्ला करतो”, असे या अभ्यासाचे प्रमुख संशोधक असलेले आयआयएसईआर-टीव्हीएम चे गोपाल मुरली म्हणतात.\nअभ्यासाच्या सुरुवातीला संशोधकांनी सरड्याच्या शरिरावरील रंगछटा आणि पर्यावरणीय गुणधर्म यांच्यातील परस्पर संबंध याबद्दलची गृहीतकं विचारात घेतली. ही गृहितके दिपकता (शरीरावरील पट्टे) आणि लक्ष विचलित करण्यासाठी आकर्षक शेपटी (रंगीबेरंगी शेपटी) या सरड्यांच्या नैसर्गिक गुणधर्मांवर आधारित होती. संशोधकांनी सुमारे १६०० भिन्न जातिच्या सरड्यांच्या ८००० फोटोंचे विश्लेषण करून या गृहितकांची परीक्षा केली.\nयुट्रोपिस बिब्रोनी सारख्या जातिंमधील, शरीरावर पट्टे असलेल्या सरड्याच्या शरीराचे तापमान, इतर पट्टे नसलेल्या सरड्यांच्या शरिराच्या तापमानापेक्षा जास्त असते असे संशोधकांच्या लक्षात आले. आपल्या शरीराचे तापमान नियंत्रित न करू शकणारे प्राणी म्हणजेच शीत ��क्ताच्या प्राण्यांची गतिशीलता त्यांच्या शरीराच्या तापमानावर अवलंबून असते. शरीरावर उभे पट्टे असणाऱ्या आणि शरीराचे तापमान जास्त असणाऱ्या सरड्याची गतिशीलता अधिक असते त्यामुळे तत्परतेने तो शिकाऱ्याला चकवून पळून जाऊ शकतो.\n“ह्यांचा परस्पर संबंध अपेक्षित आहे कारण प्राणी गतिमान असतानाच गती दिपकता (मोशन डॅझल) कार्यान्वित होते” असे मुरली सांगतात.\nविशेष म्हणजे शरीरावरील पट्टे आणि रंगीबेरंगी शेपटी ह्या दोन्ही गोष्टी दिवसा सक्रीय असणाऱ्या सरड्याच्या जाति मध्ये मोठ्या प्रमाणात आढळल्या, याचे कारण म्हणजे पट्टे आणि रंगीबेरंगी शेपटी रात्रीच्या वेळी दिसत नाहीत. त्यामुळे शरीरावरील पट्टे आणि रंगीबेरंगी शेपटी, दिवसा सक्रीय असणाऱ्या जातिंमध्ये विकसित झाले असावेत, असे संशोधकांचे मत आहे.\nसरड्याची शेपटी तोडण्याची क्षमता देखील याच्या बरोबरीने उत्क्रांत झाली असावी असे गृहीतक संशोधकांनी मांडले आहे. असे संरक्षण तंत्र सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये साधारण २८०० लक्ष वर्षांच्या कालावधीत विकसित झाले. यालाच ‘स्वपुच्छविच्छेदन’ (कॉडल ऑटोटॉमी) असे संबोधले जाते. स्वपुच्छविच्छेदन हे तंत्र विकसित झाले नसते तर शिकाऱ्याचे लक्ष शेपटीकडे वळवण्याचा काहीही उपयोग झाला नसता. ह्या संकल्पनेची चाचणी केली असता सरड्यांचे शरीरावरील पट्टे, रंगीबेरंगी शेपटी आणि स्वपुच्छविच्छेदन एकमेकांबरोबरच विकसित झाले असल्याचे पुरावे संशोधकांना मिळाले. तसेच शरीरावरील पट्टे आणि रंगीबेरंगी शेपटी यात दृढ परस्पर संबंध आहे.\n“आमचा असा तर्क आहे की शरीरावरील पट्टे, रंगीबेरंगी शेपटी आणि स्वपुच्छविच्छेदन ह्या गोष्टी एकमेकांना पूरक आहेत,” असे मुरली सांगतात.\nजिवंत प्राण्यांची निरीक्षणे या अभ्यासातून समोर आलेल्या निष्कर्षांना पुष्टी देतात. अश्या प्रकारचे वर्तन जगातील जवळपास सर्व सरड्याच्या जातिंमध्ये दिसून आले. उदा. लिगोसोमा पंक्टेट या सरड्यांमध्ये बाल्यावस्थेत शरीरावर उभे पट्टे आणि गर्द लाल रंगाची शेपटी असते. हा सरडा बऱ्याच पक्षी, साप आणि प्राण्यांचे भक्ष्य आहे. दिवसा सक्रीय असणाऱ्या ह्या सरड्यांमध्ये हल्ला झाल्यास शेपटी तोडण्याचा गुणधर्म आढळून येतो आणि त्यामुळे शिकाऱ्यापासून सुटका होण्यास त्याची मदत होते. आपल्या शरीरावर झालेला हल्ला तो तोडलेल्या शेपटीक��े वळवतो. बंगाल मॉनिटर (वरानस बेंगलसिस) सरड्यांच्या शरीरावरील पट्टे तसेच रंगीबेरंगी शेपटी आढळत नाही, शिवाय शेपटी देखील तुटत नाही. हे सरडे आकाराने मोठे असल्याने त्यांचे नैसर्गिक शत्रू देखील कमी आहेत. त्यामुळे वरील संरक्षण तंत्र त्या जातिमध्ये विकसित झाले नाही.\nआता कधीही झेब्रासारखे पट्टेवाला किंवा रंगीबेरंगी शेपटीवाला सरडा दिसला की ही शेपटीची मनोरंजक गोष्ट तुम्हाला नक्कीच आठवेल \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/new-educational-policy-likely-to-come-out-next-year-smriti-irani-1037892/", "date_download": "2020-08-07T22:03:05Z", "digest": "sha1:GTDJ4RER234A2LKBVKGQJSTOFDCMAPGB", "length": 14798, "nlines": 215, "source_domain": "www.loksatta.com", "title": "शैक्षणिक धोरण पुढील वर्षी-स्मृती इराणी | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nशार्कच्या पिल्लांच्या मासेमारीत वाढ\nसागरी किनारा मार्गचा भराव सुरक्षित\nशैक्षणिक धोरण पुढील वर्षी-स्मृती इराणी\nशैक्षणिक धोरण पुढील वर्षी-स्मृती इराणी\nभाजप प्रणीत एनडीए सरकारचे शैक्षणिक धोरण पुढील वर्षी जाहीर करण्यात येईल असे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी सांगितले.\nभाजप प्रणीत एनडीए सरकारचे शैक्षणिक धोरण पुढील वर्षी जाहीर करण्यात येईल असे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी सांगितले.\nत्या म्हणाल्या की, नवीन शैक्षणिक धोरणावर चर्चा सुरू असून ते पुढील वर्षी जाहीर केले जाईल. शैक्षणिक धोरण तयार करण्यास सात महिने ते तीन वर्षे इतका कालावधी लागू शकतो, नोकरशहा व तज्ज्ञ त्यावर काम करीत असून त्यात प्राचार्य, शिक्षक , विद्यार्थी यांचा सहभाग आवश्यक आहे.\nसीबीएससीच्या वार्षिक सहोदय परिषदेच्या समारंभ प्रसंगी त्यांनी सांगितले की, देशाचे भवितव्य शिक्षकांच्या हातात आहे, केवळ मनुष्यबळ विकास मंत्री म्हणून नव्हे तर सीबीएससी शाळेत जाणाऱ्या दोन मुलांची आई म्हणून तुम्हाला सांगते आहे. आईवडिलांना शाळांमध्ये सुरक्षित वातावरण हवे असते व ते योग्यच आहे. भारत उत्क्रांतीच्या टप्प्यातून जात असून आतापर्यंत देशाचे भवितव्य सत्तास्थानी कोण आहेत, राजकारणी कोण आहेत यावर अवलंबून होते. आता भारताचे चांगले स्थित्यंतर करण्याची संधी आहे. हे स्थित्यंतर तळागाळातील लोक व शिक्षक करू शकतील.\nशाळांच्या स्वयंमूल्यमापनासाठी ‘सारांश’ नावाचे नवे साधन त्यांनी यावेळी प्रसृत केले. ��ात पालकांना मुलांच्या शैक्षणिक प्रगतीत सहभागी केले जाणार असून नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी हे साधन असेल, त्याचा वापर दबावतंत्र म्हणून अपेक्षित नाही तर मुलांना सक्षम व अध्ययन आव्हाने पेलण्यासाठी करायचा आहे, असेही त्या म्हणाल्या.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nमोदी सरकारला काँग्रेसचं चॅलेंज : पॅकेज २० लाख कोटी नव्हे ३.२२ लाख कोटींचंच..\nज्योतिरादित्य शिंदेंनी काँग्रेस का सोडली राहुल गांधींनी सांगितलं ‘हे’ खरं कारण\nशरद पवारांची मुलाखत म्हणजे ‘नुरा कुस्ती’, मॅच फिक्सिंग; फडणवीसांचा टोला\n१०५ जागा मिळूनही महाराष्ट्रात भाजपाची सत्ता का नाही\nदेवेंद्र फडणवीस यांचे आणखी एक पुस्तक : काय आहे पुस्तकात\nसुशांतच्या मृत्यूपूर्वी काही दिवस आधी रियाने मुंबईत घेतले दोन आलिशान फ्लॅट्स\nश्रुती मोदी आहे तरी कोण सुशांतच्या मृत्यूप्रकरणी CBI ने तिच्या विरोधात दाखल केला गुन्हा\nसुशांत सिंहच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे देण्यास रिया चक्रवर्तीचा विरोध, म्हणाली...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल शंकुतला देवींनी मृत्यूआधी केलेली 'ती' भविष्यवाणी ठरली खरी\nसोनू सूदच्या मदतीचा ओघ कायम; रशियात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना केलं एअरलिफ्ट\nराज्यातील ग्रामीण भागांमधील करोना प्रादुर्भाव चिंताजनक\nकंपनी सेक्रेटरी प्रवेश परीक्षा ऑनलाइन\nदेशात २४ तासांत ६२,५३८ रुग्ण\nमुंबईतील ७७ टक्के रुग्ण करोनामुक्त\nमशिदीच्या पायाभरणीस जाणार नाही - आदित्यनाथ\nवकील तूर्त अत्यावश्यक सेवेत नाहीत\nऑनलाइन वर्गाना प्राध्यापकांचा विरोध\nतंत्रशिक्षण पदविका प्रवेशप्रक्रिया सोमवारपासून\nमुंबईतील मॉल्समध्ये ‘आरोग्य सेतू’ची ग्राहकांवर सक्ती\nयूपीएससी गुणवंताशी सोमवारी संवाद\n1 उद्योगपती खेतान यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ\n2 वाघा सीमेवर लहान प्रमाणात भारताची ध्वजसलामी\n3 हेरॉल्ड प्रकरण : सोनिया, राहुल यांच्याविरुद्धच्या समन्सला मुदतवाढ\nअजित पवार मनसे नगरसेवकावर भडकले; म्हणाले, \"आमचे चार मंत्री करोना पॉझिटिव्ह आलेत\"X\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nएअर इंडियाचं विमान केरळच्या कोझिकोड विमान तळावर ���सरलं\n५९ टक्के भारतीय म्हणतात चीनसोबत युद्ध केलं पाहिजे, ७२ टक्के जनतेला विजयाची खात्री\nचिनी अ‍ॅपवर बंदी घालण्याचा मोदी सरकारचा निर्णय योग्य आहे का\nमोदी सरकारने करोना स्थिती कशी हाताळली २९ टक्के जनता म्हणते अगदी उत्तम; तर…\nचीनचा प्रश्न हाताळण्यात पंतप्रधान मोदी यशस्वी झाले का सर्वेक्षणात जनतेने दिलं हे उत्तर\nमोदी सरकारच्या आर्थिक धोरणांवरील जनतेचा विश्वास जवळपास कायम; सर्वेक्षणाचा निष्कर्ष\nकरोना रुग्णांसंबंधी राहुल गांधींनी केलेला ‘तो’ दावा ठरला खरा\n“आधी इटलीला नुकसान भरपाई भरू देत,” मरिन केस बंद करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार\nअवघ्या काही रुपयांमध्ये मिळणार करोनावरची लस, सिरम इन्स्टिट्युटने जाहीर केली किंमत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/business/real-estate-news/times-property-maharashtratimes/articleshow/50794822.cms", "date_download": "2020-08-07T22:11:53Z", "digest": "sha1:TEWTS354DSIVGRQCXIRI4LL5JNSUQ7LN", "length": 26880, "nlines": 106, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nनैना’च्या आराखड्यात अनेक त्रुटी\n‘नवी मुंबई एअरपोर्ट इन्फ्लुअन्स नोटिफाइड एरिया’ म्हणजे ‘नैना’ हा नवी मुंबई आणि रायगड भागाच्या विकासाला दिशा देणारा महत्त्वाकांक्षी प्रकल्प. परंतु तब्बल २७० गावांना सामावून घेणाऱ्या ‘नैना’च्या विकास आराखड्यात अनेक त्रुटी असल्यामुळे तो शाश्वत विकासाला मारक असल्याची भूमिका ‘नवी मुंबई एमसीएचआय’ आणि ‘नैना बिल्डर्स वेल्फेअर असोसिएशन’चे अध्यक्ष प्रकाश बाविस्कर यांनी घेतली आहे.\n‘नवी मुंबई एअरपोर्ट इन्फ्लुअन्स नोटिफाइड एरिया’ म्हणजे ‘नैना’ हा नवी मुंबई आणि रायगड भागाच्या विकासाला दिशा देणारा महत्त्वाकांक्षी प्रकल्प. परंतु तब्बल २७० गावांना सामावून घेणाऱ्या ‘नैना’च्या विकास आराखड्यात अनेक त्रुटी असल्यामुळे तो शाश्वत विकासाला मारक असल्याची भूमिका ‘नवी मुंबई एमसीएचआय’ आणि ‘नैना बिल्डर्स वेल्फेअर असोसिएशन’चे अध्यक्ष प्रकाश बाविस्कर यांनी घेतली आहे. ‘नैना’च्या विकास आराखड्यात काय त्रुटी आहेत सिडकोने तयार केलेला ‘नैना’चा आराखडा बघितला तर अनेक त्रुटी दिसून येतात. ज्या भागांचा निवा���ी विकास होणार आहे, त्यात अंतर्गत रस्ते सोडले नाहीत. चौक, उद्यानं, मैदानं आणि मोकळ्या जागा नाहीत. ज्या भागात रस्त्यांना जागा नाही त्या भागाचा विकास कसा होईल सिडकोने तयार केलेला ‘नैना’चा आराखडा बघितला तर अनेक त्रुटी दिसून येतात. ज्या भागांचा निवासी विकास होणार आहे, त्यात अंतर्गत रस्ते सोडले नाहीत. चौक, उद्यानं, मैदानं आणि मोकळ्या जागा नाहीत. ज्या भागात रस्त्यांना जागा नाही त्या भागाचा विकास कसा होईल कुठला विकासक प्रकल्पासाठी जागा घेई कुठला विकासक प्रकल्पासाठी जागा घेई रस्ते नसतील तर नकाशा तरी मंजूर होईल का रस्ते नसतील तर नकाशा तरी मंजूर होईल का कुठल्याही भागाचा किंवा शहराचा विकास आराखडा हा सविस्तर असायला हवा. म्हणजे त्यात छोटे-मोठे सर्व तपशील असायला हवेत. कुठे काय होणार आहेत, कुठली किती जागा कोणत्या कारणासाठी देण्यात आलेली आहे, याची इत्यंभूत माहिती असायला हवी. पण ‘नैना’च्या विकास आराखड्यात असे तपशील आढळत नाहीत. या क्षेत्रात परवडणारी घरं उपलब्ध होतील का कुठल्याही भागाचा किंवा शहराचा विकास आराखडा हा सविस्तर असायला हवा. म्हणजे त्यात छोटे-मोठे सर्व तपशील असायला हवेत. कुठे काय होणार आहेत, कुठली किती जागा कोणत्या कारणासाठी देण्यात आलेली आहे, याची इत्यंभूत माहिती असायला हवी. पण ‘नैना’च्या विकास आराखड्यात असे तपशील आढळत नाहीत. या क्षेत्रात परवडणारी घरं उपलब्ध होतील का ‘नैना’ परिक्षेत्रातल्या जमिनींचा भाव दोन ते अडीच लाख रुपये प्रति गुंठा असा होता. तीन वर्षांपूर्वी ‘नैना’ची घोषणा झाल्यानंतर आज तो भाव ५ ते २५ लाख रुपये प्रति गुंठा असा झाला आहे. जमिनीचे भाव एवढ्या पटींनी वाढणार असतील तर त्यावर परवडणारी घरं बांधता येतील ‘नैना’ परिक्षेत्रातल्या जमिनींचा भाव दोन ते अडीच लाख रुपये प्रति गुंठा असा होता. तीन वर्षांपूर्वी ‘नैना’ची घोषणा झाल्यानंतर आज तो भाव ५ ते २५ लाख रुपये प्रति गुंठा असा झाला आहे. जमिनीचे भाव एवढ्या पटींनी वाढणार असतील तर त्यावर परवडणारी घरं बांधता येतील गृहप्रकल्पांसाठी कोणकोणती शुल्कं सुचवण्यात आले आहेत गृहप्रकल्पांसाठी कोणकोणती शुल्कं सुचवण्यात आले आहेत ‘नैना’मध्ये प्रकल्पांचा नकाशा मंजूर करून घेण्यापूर्वी पायाभूत सुविधा (इन्फ्रास्ट्रक्चर चार्ज) आणि विकास शुल्क (डेव्हलपमेण्ट चार्ज) ही दोन शुल्क�� भरावी लागतील. ही शुल्कं प्रति चौरस मीटरला अनुक्रमे २३११ आणि ५०० रुपये अशी आहेत. वास्तविक पाहता जिथे कोणत्याही पायाभूत सुविधा उपलब्ध नाहीत त्या भागात एवढी शुल्कं खूप जास्त आहेत. ही शुल्कं जमिनीच्या किमतीपेक्षाही जास्त आहेत ‘नैना’मध्ये प्रकल्पांचा नकाशा मंजूर करून घेण्यापूर्वी पायाभूत सुविधा (इन्फ्रास्ट्रक्चर चार्ज) आणि विकास शुल्क (डेव्हलपमेण्ट चार्ज) ही दोन शुल्कं भरावी लागतील. ही शुल्कं प्रति चौरस मीटरला अनुक्रमे २३११ आणि ५०० रुपये अशी आहेत. वास्तविक पाहता जिथे कोणत्याही पायाभूत सुविधा उपलब्ध नाहीत त्या भागात एवढी शुल्कं खूप जास्त आहेत. ही शुल्कं जमिनीच्या किमतीपेक्षाही जास्त आहेत ही शुल्कं भरल्यानंतर पुढच्या किती वर्षांमध्ये रस्ते, वीज, पाणी, सांडपाणी व्यवस्था आदी सुविधा मिळतील, याबाबत अनिश्चितता आहे. सिडको त्याबाबत काहीच बोलायला तयार नाही. ही शुल्कं भरून जमीन मालक स्वतःच्या जमिनी विकसित करू शकत नाहीत. कारण जमिनी हेच त्याचं भांडवल आहे. या शुल्कांमुळे सामान्य शेतकऱ्यांना स्वतःच्या जमिनींचा विकास करणं अशक्य आहे. काही ठिकाणी तर जमिनीच्या किमती कमी आणि सिडकोची शुल्कं अधिक, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे नाईलाजाने त्यांना आपली जमीन मोठ्या विकासकांनाच द्यावी लागेल. काही भूखंडांचा विकास सिडको करणार आहे का ही शुल्कं भरल्यानंतर पुढच्या किती वर्षांमध्ये रस्ते, वीज, पाणी, सांडपाणी व्यवस्था आदी सुविधा मिळतील, याबाबत अनिश्चितता आहे. सिडको त्याबाबत काहीच बोलायला तयार नाही. ही शुल्कं भरून जमीन मालक स्वतःच्या जमिनी विकसित करू शकत नाहीत. कारण जमिनी हेच त्याचं भांडवल आहे. या शुल्कांमुळे सामान्य शेतकऱ्यांना स्वतःच्या जमिनींचा विकास करणं अशक्य आहे. काही ठिकाणी तर जमिनीच्या किमती कमी आणि सिडकोची शुल्कं अधिक, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे नाईलाजाने त्यांना आपली जमीन मोठ्या विकासकांनाच द्यावी लागेल. काही भूखंडांचा विकास सिडको करणार आहे का आराखड्यात जे मुख्य रस्ते दाखवण्यात आले आहेत, त्या रस्त्यांलगतच्या जागा सिडकोच विकसित करणार आहे. जमीन मालकांना सिडकोला बरोबर घेऊनच अशा जागांचा विकास करता येईल. पुरेसा एफएसआय दिलेला आहे का आराखड्यात जे मुख्य रस्ते दाखवण्यात आले आहेत, त्या रस्त्यांलगतच्या जागा सिडकोच विकसित करणार आहे. ��मीन मालकांना सिडकोला बरोबर घेऊनच अशा जागांचा विकास करता येईल. पुरेसा एफएसआय दिलेला आहे का ‘नैना’मधल्या गृहप्रकल्पांना ०.५ एवढा एफएसआय दिलेला आहे. तो खूप कमी आहे. पण जमीन मालकांनी एकत्र येऊन विकास केला तर त्यांना १.७ एवढा एफएसआय मिळेल. पण त्यासाठी कमीत कमी साडेसात हेक्टर म्हणजे सुमारे १९ एकरापेक्षा जास्त जमिनीची अट घालण्यात आलेली आहे. तसंच एकूण जमिनीपैकी ४० टक्के जागा सिडकोला द्यावी लागेल. दोन भाऊ एकत्र यायला लवकर तयार होत नाहीत, तिथे साडेसात हेक्टर क्षेत्रातले अनेक जमीन मालक एकत्र येऊन एखादा प्रकल्प उभा करणं किती कठीण आहे, याचा विचार करा. गावठाणांच्या विकासासाठी किती एफएसआय सुचवला आहे ‘नैना’मधल्या गृहप्रकल्पांना ०.५ एवढा एफएसआय दिलेला आहे. तो खूप कमी आहे. पण जमीन मालकांनी एकत्र येऊन विकास केला तर त्यांना १.७ एवढा एफएसआय मिळेल. पण त्यासाठी कमीत कमी साडेसात हेक्टर म्हणजे सुमारे १९ एकरापेक्षा जास्त जमिनीची अट घालण्यात आलेली आहे. तसंच एकूण जमिनीपैकी ४० टक्के जागा सिडकोला द्यावी लागेल. दोन भाऊ एकत्र यायला लवकर तयार होत नाहीत, तिथे साडेसात हेक्टर क्षेत्रातले अनेक जमीन मालक एकत्र येऊन एखादा प्रकल्प उभा करणं किती कठीण आहे, याचा विचार करा. गावठाणांच्या विकासासाठी किती एफएसआय सुचवला आहे गावठाणांच्या २०० मीटर परिसरात १५ मीटरपर्यंत उंचीच्या (जी+४) इमारतींना परवानगी देण्यात आली आहे. तसंच १ एफएसआय दिलेला आहे. म्हणजे १५ मीटरपेक्षा अधिक उंचीची इमारत बांधता येणार नाही. उंचीची दिलेली मर्यादा ही एवढी कमी, ज्याच्यामुळे दिलेला एफएसआय वापरताच येणार नाही. त्यामुळे १ एफएसआय वापरता येईल एवढ्या उंचीला परवानगी द्यायला हवी. ‘नैना’मुळे विकासाला चालना मिळाली आहे का गावठाणांच्या २०० मीटर परिसरात १५ मीटरपर्यंत उंचीच्या (जी+४) इमारतींना परवानगी देण्यात आली आहे. तसंच १ एफएसआय दिलेला आहे. म्हणजे १५ मीटरपेक्षा अधिक उंचीची इमारत बांधता येणार नाही. उंचीची दिलेली मर्यादा ही एवढी कमी, ज्याच्यामुळे दिलेला एफएसआय वापरताच येणार नाही. त्यामुळे १ एफएसआय वापरता येईल एवढ्या उंचीला परवानगी द्यायला हवी. ‘नैना’मुळे विकासाला चालना मिळाली आहे का नाही. उलट या क्षेत्राचा विकास रखडला आहे. गेल्या तीन वर्षांत २३ गावांमधल्या केवळ २६ गृहप्रकल्पांना परवानग्या मिळाल्या आहेत. ‘नैना’ जाहीर होण्यापूर्वी या भागात दर महिन्याला २० ते २५ पेक्षा अधिक प्रकल्पांना मंजुऱ्या मिळत असत. २६ प्रकल्पांना परवानग्या देताना पायाभूत सुविधा शुल्क आणि विकास शुल्क घेण्यात आलं आहेत. पण अजूनपर्यंत त्या सुविधा पुरवण्यात आलेल्या नाहीत. अनधिकृत बांधकामांचं काय नाही. उलट या क्षेत्राचा विकास रखडला आहे. गेल्या तीन वर्षांत २३ गावांमधल्या केवळ २६ गृहप्रकल्पांना परवानग्या मिळाल्या आहेत. ‘नैना’ जाहीर होण्यापूर्वी या भागात दर महिन्याला २० ते २५ पेक्षा अधिक प्रकल्पांना मंजुऱ्या मिळत असत. २६ प्रकल्पांना परवानग्या देताना पायाभूत सुविधा शुल्क आणि विकास शुल्क घेण्यात आलं आहेत. पण अजूनपर्यंत त्या सुविधा पुरवण्यात आलेल्या नाहीत. अनधिकृत बांधकामांचं काय गेल्या तीन वर्षांत या भागातल्या जमिनींच्या किमती अनेक पटींनी वाढल्या आहेत. पायाभूत सुविधा शुल्क आणि विकास शुल्कांत वाढ झाली आहे. परिणामी अधिकृत प्रकल्प महाग बनले आहेत. ‘एमएमआरडीए’च्या विकास आराखड्याची मुदत २०११ मध्येच संपलेली आहे. तरी आजही त्या आराखड्याच्या नियमावलीचा वापर करूनच सिडको गृहप्रकल्पांना मंजुऱ्या देतं. या आराखड्यात बहुतांश भागांमध्ये ग्रीन झोन्स टाकण्यात आले होते. त्यामुळे हे ग्रीन झोन्स असंख्य गृहप्रकल्पांच्या मार्गात अडथळा ठरत आहे. परिणामी एकंदर परिस्थिती ही अनधिकृत प्रकल्पांना पोषक ठरत आहे. म्हणूनच या पट्ट्यात अनधिकृत बांधकामांची संख्या लाखाच्या वर गेली आहे. ‘नैना’चा संपूर्ण आराखडा तयार झाला आहे का गेल्या तीन वर्षांत या भागातल्या जमिनींच्या किमती अनेक पटींनी वाढल्या आहेत. पायाभूत सुविधा शुल्क आणि विकास शुल्कांत वाढ झाली आहे. परिणामी अधिकृत प्रकल्प महाग बनले आहेत. ‘एमएमआरडीए’च्या विकास आराखड्याची मुदत २०११ मध्येच संपलेली आहे. तरी आजही त्या आराखड्याच्या नियमावलीचा वापर करूनच सिडको गृहप्रकल्पांना मंजुऱ्या देतं. या आराखड्यात बहुतांश भागांमध्ये ग्रीन झोन्स टाकण्यात आले होते. त्यामुळे हे ग्रीन झोन्स असंख्य गृहप्रकल्पांच्या मार्गात अडथळा ठरत आहे. परिणामी एकंदर परिस्थिती ही अनधिकृत प्रकल्पांना पोषक ठरत आहे. म्हणूनच या पट्ट्यात अनधिकृत बांधकामांची संख्या लाखाच्या वर गेली आहे. ‘नैना’चा संपूर्ण आराखडा तयार झाला आहे का ‘नैना’मध्��े एकूण २७० गावांचा समावेश आहे. त्यापैकी केवळ २३ गावांचाच आराखडा तयार करण्यात आलेला आहे. उर्वरित गावांचा आराखडा नंतरच्या टप्प्यात तयार होईल. वास्तविक पाहता जेव्हा एखाद्या विशिष्ट क्षेत्राचा विकास करण्याचं काम हाती घेण्यात येतं, तेव्हा नगर रचना अधिनियमानुसार, त्या संपूर्ण क्षेत्राचा आराखडा तीन वर्षांच्या आत तयार करण्याचं बंधन आहे. विकास आराखड्यात एवढ्या त्रुटी का ‘नैना’मध्ये एकूण २७० गावांचा समावेश आहे. त्यापैकी केवळ २३ गावांचाच आराखडा तयार करण्यात आलेला आहे. उर्वरित गावांचा आराखडा नंतरच्या टप्प्यात तयार होईल. वास्तविक पाहता जेव्हा एखाद्या विशिष्ट क्षेत्राचा विकास करण्याचं काम हाती घेण्यात येतं, तेव्हा नगर रचना अधिनियमानुसार, त्या संपूर्ण क्षेत्राचा आराखडा तीन वर्षांच्या आत तयार करण्याचं बंधन आहे. विकास आराखड्यात एवढ्या त्रुटी का ‘नैना’चा आराखडा तयार करण्याचं काम एका खासगी कंपनीला दिलं आहे. त्या कंपनीच्या आर्किटेक्ट्सनीच हा आराखडा बनवला आहे. सर्वसाधारणतः आर्किटेक्ट कंपन्यांना टाऊनशीप उभी करण्याचा अनुभव असतो, शहर नियोजनाचा नाही. असा अनुभव असतो सरकारी खात्यांमध्ये काम करणाऱ्या शहर नियोजनकारांकडे. नवी मुंबईचा आराखडा हा अनुभवी टाऊन प्लॅनर्सनी तयार केला होता. पण ही तज्ज्ञ मंडळी आज सिडकोतून सेवानिवृत्त झाली आहे. अशा परिस्थितीत हे काम खासगी कंपन्यांकडे देण्यात आल्यामुळेच आराखड्यात अनेक गंभीर त्रुटी दिसतात. २५ कि.मी. परिघक्षेत्र असलेल्या ‘नैना’चा विकास आराखडा बनवण्याचं काम राज्य शासनाच्या टाऊन प्लॅनर्सकडूनच करून घ्यायला हवं. तेच ‘नैना’ला खरा न्याय देऊ शकतात.\nमुख्यमंत्र्यांना दोन पत्रं ‘नैना’च्या आराखड्यातल्या त्रुटींसंदर्भात प्रकाश बाविस्कर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना २७.०१.२०१५ आणि ३०.११.२०१५ या तारखांना दोन पत्रं दिली आहेत. त्यापैकी २७.०१.२०१५ रोजीच्या पत्राची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी ते पत्र उत्तरासाठी सिडको आणि नगर रचना विभागाकडे पाठवलं. प्रकाश बाविस्कर यांनीच सर्वप्रथम नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसराचा नियोजनबद्ध विकास करण्याची संकल्पना मार्च २०११ मध्ये तत्कालिन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर मांडली होती. ‘आराखड्याचा पुनर्विचार करा’ ‘नैना’चा विकास आराखडा हा संचालक, नगर रचना विभाग, पुणे यांच्याकडे मंजुरीसाठी गेलेला आहे. परंतु या आराखड्यात अनेक त्रुटी असल्यामुळे त्यावर पुनर्विचार करण्याची गरज आहे. त्यासाठी स्वतंत्र अनुभवी तज्ज्ञांची समिती नेमण्यात यावी. या समितीत विकासक आणि आर्किटेक्टला स्थान देण्यात यावं आणि कुठल्याही दबावाविना या आराखड्याचा पुनर्विचार करण्यात यावा, अशी मागणी ‘नैना बिल्डर्स असोसिएशन’ने केली आहे.\nनवी मुंबई एअरपोर्ट इन्फ्लुअन्स नोटिफाइड एरिया’ म्हणजे ‘नैना’ हा नवी मुंबई आणि रायगड भागाच्या विकासाला दिशा देणारा महत्त्वाकांक्षी प्रकल्प. परंतु तब्बल २७० गावांना सामावून घेणाऱ्या ‘नैना’च्या विकास आराखड्यात अनेक त्रुटी असल्यामुळे तो शाश्वत विकासाला मारक असल्याची भूमिका ‘नवी मुंबई एमसीएचआय’ आणि ‘नैना बिल्डर्स वेल्फेअर असोसिएशन’चे अध्यक्ष प्रकाश बाविस्कर यांनी घेतली आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\n१५ वर्षातलं सर्वात स्वस्त कर्ज; हक्काचं घर घेणं आणखी सो...\nकरोनाः घर खरेदीचा विचार असल्यास लक्षात ठेवा...\nराकेशचं ‘वृंदावन’ महत्तवाचा लेख\nकरोना काळात भारतीय बँकेचा नफा ८१ टक्क्यांनी वाढला\nगुगलचा नवा भागिदार; या कंपनी गुंतवले ४५० मिलियन डॉलर्स\nअंबानींचा आणखी एक मास्टर स्ट्रोक; २७ कोटींनी विकत घेणार ही कंपनी\nRBIचा धडकी भरणारा अंदाज; या वर्षी जीडीपी नकारात्मक\nअर्थव्यवस्थेला मिळणार बुस्टर; १० हजार कोटींची अतिरिक्त रक्कम बाजारात\nबँकांसाठी वाइट बातमी; करोनामुळे २० वर्षात अस प्रथम होणार\nदेश'अयोध्येत मशिदीसोबत रुग्णालय उभारण्यासाठी १ महिन्याचा पगार देणार'\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\nदेशदिल्लीत १२ वर्षांच्या निर्भयाची मृत्युशी झुंज, ICU मध्ये हलवले\nनागपूरअनैतिक संबंधात अडचण ठरणाऱ्या पतीची प्रियकराच्या मदतीने हत्या\nजळगावजळगावचं टेन्शन वाढलं; करोनाबाधितांचा 'हा' आकडा धोक्याचा\nमुंबईएअर इंडिया विमान अपघातात महाराष्ट्रातील वैमानिकाचा मृत्यू\nदेशकेरळ विमान दुर्घटना टेबलटॉप रनवेमुळे समजून घ्या दुर्घटनेचं कारण\nदेशचीनमधून बाहेर पडणाऱ्या विदेशी कंपन्यांना गुजरातचे रेड कार्पेट\nमुंबईदिवसभरात १० हजार ९०६ रुग्णांची करोनावर मात; ३०० दगावले\nमोबाइलसर्वात जास्त विकला जाणारा अँड्रॉयड फोन झाला स्वस्त; नवी किंमत पाहा\nविज्ञान-तंत्रज्ञानइंडियन ब्रँड Shinco चे ३ जबरदस्त टीव्ही लाँच, जाणून घ्या किंमत-फीचर्स\nहेल्थनिरोगी आरोग्यासाठी वयानुसार किती वेळ झोपणे ठरेल योग्य\nआजचं भविष्यमकर : स्वतःच्या आनंदात रममाण व्हाल; वाचा, आजचे राशीभविष्य\nकार-बाइककिआ सॉनेटपासून टाटा HBX पर्यंत, ऑगस्टमध्ये या ४ कार येताहेत\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/naval-ship-repair-yard-recruitment/", "date_download": "2020-08-07T21:30:33Z", "digest": "sha1:DKQNUGDF3RSD5SBE2TUJ5HAUK27XYB6H", "length": 15259, "nlines": 148, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Naval Ship Repair Yard Recruitment 2019 - 145 Apprentice Posts.", "raw_content": "\n(AIIMS) अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत 3803 जागांसाठी भरती (ACTREC) टाटा स्मारक केंद्राच्या ACTREC मध्ये 145+जागांसाठी भरती [मुदतवाढ] IBPS मार्फत 'प्रोबेशनरी ऑफिसर/मॅनेजमेंट ट्रेनी' पदांच्या 1417 जागांसाठी भरती (MAHA TET) महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2019 निकाल (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2020 (NSC) राष्ट्रीय बियाणे महामंडळात 220 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (UPSC CDS) UPSC मार्फत संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (CDS- II) 2020 (NCL) नॉर्थर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये 1007 जागांसाठी भरती (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘कॉन्स्टेबल’ पदाच्या 5846 जागांसाठी मेगा भरती (ITI) औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रवेश प्रक्रिया 2020-21 (NBE) राष्ट्रीय परीक्षा मंडळात 90 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (SEBI) सिक्युरिटीज् & एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया मध्ये 147 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (VVCMC) वसई विरार शहर महानगरपालिकेत 168 जागांसाठी भरती (Indian Army) भारतीय सैन्य भरती 2020 महाराष्ट्र SSC -10 वी निकाल 2020 - SSC Result (ONGC) तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात अप्रेंटिस पदांच्या 4182 जागांसाठी भरती (AAI) भारतीय विमानतळ प्राधिकरणात 180 जागांसाठी भरती (SBI CBO) भारतीय स्टेट बँकेत CBO पदाच्या 3850 जागांसाठी भरती (NIRDPR) राष्ट्रीय ग्रामीण विकास व पंचायती राज संस्थेत 510 जागांसाठी भरती (CRPF) केंद्रीय राखीव पोलीस दलात 789 जागांसाठी भरती (BMC) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 245 जागांसाठी भरती (NMMC) नवी मुंबई महानगरपालिकेत 5543 जागांसाठी भरती (UCIL) युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये 136 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (DRDO) संरक्षण संशोधन व विकास संघटनेत 311 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (NTPC) नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये 275 जागांसाठी भरती (NIRRH) राष्ट्रीय प्रजनन आरोग्य संशोधन संस्थेत विविध पदांची भरती (RCFL) राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लि. मध्ये 393 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (MMRDA) मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत मेगा भरती 2020 (MMRC) मुंबई मेट्रो रेल्वेत 5637 जागांसाठी मेगा भरती\nवर्तमान भरती: 2020 | प्रवेशपत्र | निकाल\n(NSRY) नेव्हल शिप रिपेअर यार्ड मध्ये ‘अप्रेंटिस’ पदांच्या 145 जागांसाठी भरती\nपदाचे नाव: अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)\nअ. क्र. ट्रेड पद संख्या\n3 इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक 15\n5 इन्फॉर्मेशन & कम्युनिकेशन & टेक्नोलॉजी मेंटनेंस 04\n8 मरीन इंजिन फिटर 06\n9 बिल्डिंग मेंटनेंस टेक्निशिअन 03\n11 मेकॅनिक मशीन टूल्स मेंटनेंस 03\n12 मेकॅनिक मोटर वेहिकल\n14 पेंटर (जनरल) 04\n15 पाईप फिटर 10\n16 टेलर (जनरल) 03\n18 शीट मेटल वर्कर (SMW) 06\n19 वेल्डर (गॅस व इलेक्ट्रिक) 12\n21 शिपराईट स्टील 10\nरिग्गर: 08 वी उत्तीर्ण.\nउर्वरित ट्रेड: (i) 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण (ii) 65% गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण.\nवयाची अट: 01 एप्रिल 2020 रोजी 14 ते 21 वर्षांपर्यंत [SC/ST:05 वर्षे सूट]\nनोकरी ठिकाण: कारवार (कर्नाटक)\nभरलेले अर्ज पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख: 01 डिसेंबर 2019\nNext (SSC CGL) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2019\n(NHB) राष्ट्रीय गृहनिर्माण बँक भरती 2020\n(ACTREC) टाटा स्मारक केंद्राच्या ACTREC मध्ये 145+जागांसाठी भरती [मुदतवाढ]\n(AIIMS) अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत 3803 जागांसाठी भरती\n(ECIL) इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती 2020\nIBPS मार्फत ‘प्रोबेशनरी ऑफिसर/मॅनेजमेंट ट्रेनी’ पदांच्या 1417 जागांसाठी भरती\n(NSC) राष्ट्रीय बियाणे महामंडळात 220 जागांसाठी भरती [मुदतवाढ]\n(CB Pune) पुणे कॅन्टोनमेंट बोर्डात 52 जागांसाठी भरती\n(UPSC CDS) UPSC मार्फत संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (CDS- II) 2020\n» IBPS मार्फत ‘प्रोबेशनरी ऑफिसर/मॅनेजमेंट ट्रेनी’ पदांच्या 1417 जागांसाठी भरती\n» (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘कॉन्स्टेबल’ पदाच्या 5846 जागांसाठी मेगा भरती\n» (AIIMS) अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत 3803 जागांसाठी भरती\n» (SBI CBO) भारतीय स्टेट बँकेत CBO पदाच्या 3850 जागांसाठी भरती\n» (CRPF) केंद्रीय राखीव पोलीस दलात 789 जागांसाठी भरती\n» (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2020\n» (NSC) राष्ट्रीय बियाणे महामंडळात 220 जागांसाठी भरती\n» (MMRC) मुंबई मेट्रो रेल्वेत 5637 जागांसाठी मेगा भरती\n» (MMRDA) मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात 16726 जागांसाठी मेगा भरती\n» (NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात मेगा भरती\n» (MPSC) सहायक मोटार वाहन निरीक्षक पूर्व परीक्षा-2020 प्रवेशपत्र\n» (Vizag Steel) राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड- 188 मॅनेजमेंट ट्रेनी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (IAF) भारतीय हवाई दल एयरमन (ग्रुप X & Y - 01/2021) प्रवेशपत्र\n» (MAHA TET) महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा- 2019 अंतरिम निकाल\n» (UPSC Civil Service) नागरी सेवा (मुख्य) परीक्षा 2019 अंतिम निकाल\n» MPSC सुधारित वेळापत्रक\n» CBSE 10वी/12वी परीक्षांचे वेळापत्रक\n» JEE, NEET परीक्षा जुलै-ऑगस्ट होणार \nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE_(%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B9)", "date_download": "2020-08-07T22:21:28Z", "digest": "sha1:QOTCAFTGHMOITRKLR325T4ITO3HKIKDI", "length": 4821, "nlines": 134, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अमाल्थिया (उपग्रह) - विकिपीडिया", "raw_content": "\nअमाल्थिआ हा गुरूचा उपग्रह आहे.\nखगोल शास्त्र विषयाशी संबंधित हा लेख अपूर्ण आहे. हा लेख पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता.\nहा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या.\n'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ०५:०१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्र���डमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%88_%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%82_%E0%A4%8F%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A5%82_%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%82", "date_download": "2020-08-07T20:42:44Z", "digest": "sha1:VTYJPQ26Q2XTIAIDV7H4SNRWYJLOODAO", "length": 2424, "nlines": 28, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "ई मुंगू एन्गुवू येतू - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nई मुंगू एन्गुवू येतू\nई मुंगू एन्गुवू येतू हे केनियाचे राष्ट्रगीत आहे. हे गीत केनियाच्या राष्ट्रभाषेत स्वाहिलीत लिहिलेले आहे.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १२:१२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/731910", "date_download": "2020-08-07T21:46:37Z", "digest": "sha1:3TUMSTDA5FDMZFHXVYRNBWDV77WMSS3C", "length": 2573, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"१९४८ उन्हाळी ऑलिंपिक\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"१९४८ उन्हाळी ऑलिंपिक\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१९४८ उन्हाळी ऑलिंपिक (संपादन)\n१०:१८, २९ एप्रिल २०११ ची आवृत्ती\n२८ बाइट्सची भर घातली , ९ वर्षांपूर्वी\n०९:५६, ७ मार्च २०११ ची आवृत्ती (संपादन)\nTXiKiBoT (चर्चा | योगदान)\n१०:१८, २९ एप्रिल २०११ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-inspections-completed-over-54000-hectares-damage-sangli-district-24843", "date_download": "2020-08-07T21:15:10Z", "digest": "sha1:XH363CPM622TX5W7NYAW5UNPZ4YUMZKU", "length": 15362, "nlines": 158, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in marathi, Inspections completed over 54000 hectares of damage in Sangli district | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसांगली जिल्ह्यात नुकसानीचे ५४ हजार हेक्‍टरवरील ��ंचनामे पूर्ण\nसांगली जिल्ह्यात नुकसानीचे ५४ हजार हेक्‍टरवरील पंचनामे पूर्ण\nरविवार, 10 नोव्हेंबर 2019\nसांगली : ‘‘जिल्ह्यात मॉन्सूनोत्तर पावसामुळे झालेल्या नुकसानींचे पंचनामे सुरू आहेत. १० तालुक्यांतील ५७३ बाधित गावातील १ लाख २५ हजार शेतकऱ्यांच्या ३ लाख ७७ हजार हेक्‍टर पेरणी क्षेत्रापैकी ६५ हजार २६७ हेक्‍टर बाधित झाले आहे. ९५ हजार ८८१ शेतकऱ्यांचे ५४ हजार ५९.७१ हेक्‍टरवरील पिकाच्या क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाले,’’ अशी माहती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी यांनी दिली.\nसांगली : ‘‘जिल्ह्यात मॉन्सूनोत्तर पावसामुळे झालेल्या नुकसानींचे पंचनामे सुरू आहेत. १० तालुक्यांतील ५७३ बाधित गावातील १ लाख २५ हजार शेतकऱ्यांच्या ३ लाख ७७ हजार हेक्‍टर पेरणी क्षेत्रापैकी ६५ हजार २६७ हेक्‍टर बाधित झाले आहे. ९५ हजार ८८१ शेतकऱ्यांचे ५४ हजार ५९.७१ हेक्‍टरवरील पिकाच्या क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाले,’’ अशी माहती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी यांनी दिली.\nजिल्ह्यातील नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे सुरू आहेत. ११ हजार २०७.२९ हेक्‍टर क्षेत्राचे पंचनामे प्रलंबित आहेत. तेही पंचनामे गतीने पूर्ण केले जातील. तासगाव तालुक्यातील ६९ गावांतील ६८ हजार २०९ शेतकऱ्यांचे ३४ हजार १०४ हेक्‍टर बाधित आहे. यापैकी ४७ हजार ३८० शेतकऱ्यांचे २५ हजार ९७ हेक्‍टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाले.\nआटपाडीतील ३७ गावांतील ४०२५ शेतकऱ्यांचे २४२९.६० हेक्‍टर क्षेत्राचे, पलूसमधील ३६ गावांतील २०२३ शेतकऱ्यांचे १११२.२४ हेक्‍टर क्षेत्राचे, खानापूरातील ६६ गावांतील १० हजार ९४६ शेतकऱ्यांचे ५६५५.६४ हेक्‍टर क्षेत्राचे, कडेगावमधील ५६ गावांतील ५४९५ शेतकऱ्यांचे २०१२ हेक्‍टरचे पंचनामे पूर्ण झाले आहेत.\nवाळवा तालुक्यातील ४४ गावांतील ३०१० शेतकऱ्यांचे १३९४ हेक्‍टरचे, कवठेमहांकाळमधील ६० गावांतील १३ हजार ३०४ शेतकऱ्यांचे ८३८९ हेक्‍टर क्षेत्राचे, जतमधील ७२ गावांतील २९१५ शेतकऱ्यांचे ३४५६.९० हेक्‍टर क्षेत्राचे, शिराळ्यातील ६१ गावांतील ६२३ शेतकऱ्यांचे ९२ हेक्‍टरचे, तर मिरजेतील ७२ गावांतील ६१६० शेतकऱ्यांचे ४४२० हेक्‍टरचे पंचनामे झाले आहेत, अशी माहिती मास्तोळी यांनी दिली.\nमॉन्सून पूर floods तासगाव\nनाशिक जिल्ह्यात धरणांच्या पाणलोट क्षेत्रात...\nनाशिक : जिल्ह्य��त मोठे ७, तर मध्यम १७ असे एकूण २३ प्रकल्प आहेत.\nजालना जिल्ह्यातील दोन मंडळांत जोरदार पाऊस\nऔरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात गुरुवारी (ता.\nपावसाळी वातावरणामध्ये येणाऱ्या अडचणींवरील...\nसध्या द्राक्ष लागवडीखालील सर्वच भागात बऱ्यापैकी पाऊस झाला.\nबळीराजा चेतना अभियान बंद करण्याचा निर्णय\nमुंबई : विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यात बळीराजा चेतना योजनेला अपयश आले\nबार्शीतील ४३ हजार शेतकरी दुष्काळ निधीपासून वंचितच\nजालना जिल्ह्यातील दोन मंडळांत जोरदार...औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात गुरुवारी...\nनाशिक जिल्ह्यात धरणांच्या पाणलोट...नाशिक : जिल्ह्यात मोठे ७, तर मध्यम १७ असे एकूण २३...\nपरभणी, हिंगोली जिल्ह्यांत दहा लाख...परभणी ः महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस...\nनाशिक जिल्ह्यात पावसाचे जोरदार पुनरागमननाशिक : जिल्ह्यात जुलैअखेर पावसाने उघडीप...\nपिंपळनेरला कांदा मार्केट सुरू करापिंपळनेर, जि.धुळे : पिंपळनेर (ता.साक्री)...\nशासकीय मका खरेदी बंदमुळे शेतकऱ्यांना...भडगाव, जि. जळगाव : शासकीय मका खरेदिला...\nबार्शीतील ४३ हजार शेतकरी दुष्काळ...मळेगाव, जि. सोलापूर ः दीड वर्षांपूर्वी भीषण...\nपावसाळी वातावरणामध्ये येणाऱ्या...सध्या द्राक्ष लागवडीखालील सर्वच भागात बऱ्यापैकी...\nधिंगरी अळिंबीचे उत्पादन तंत्रधिंगरी आळिंबी ही कमी खर्चात चांगला आर्थिक फायदा...\nआणखी तीन सोयाबीन बियाणे कंपन्यांविरुद्ध...अकोला : या हंगामासाठी बाजारपेठेत आणलेले...\nनगर जिल्ह्यातील पॉलिहाउसधारक बेदखलनगर ः जूनमध्ये आलेल्या निसर्ग चक्रीवादळाने नगर...\nऐन श्रावणातही नाशिकचा फुलबाजार...नाशिक : धार्मिक दृष्टीने महत्त्वाचा जिल्हा...\nतुरीवरील शेंगा पोखरणाऱ्या अळीचे नियंत्रणमागील काही दिवसापासून सतत ढगाळ हवामान...\nराज्यात टोमॅटो १०० ते ६०० रूपये क्रेटअकोल्यात ३५० ते ६०० रुपये क्रेट अकोला...\nरत्नागिरी जिल्ह्यातील नद्यांना पूर,...रत्नागिरी : सलग दुसऱ्या दिवशीही पावसाने...\nपंढरपुरात ७ ते १३ ऑगस्ट दरम्यान...सोलापूर : कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी...\nफळपीक विमा निकषात बदलाची गरज :...अमरावती : जिल्ह्यामध्ये संत्रा फळपीक मोठ्या...\nसातारा जिल्ह्यात दमदार पाऊस सातारा : जिल्ह्यात मंगळवारी दमदार पाऊस झाल्याने...\nकोयना धरण परिसरात मुसळधार पाऊस सातारा : कोयना धरण क्��ेत्रात मंगळवारी मुसळधार...\nकोल्हापूर बाजार समितीवर अखेर प्रशासक कोल्हापूर : नोकर भरती वरून वादग्रस्त ठरलेल्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathibrain.com/education/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE/", "date_download": "2020-08-07T21:35:31Z", "digest": "sha1:RIGFL4OQFPNCUKDXGCCGXTCVAFUNUIGS", "length": 8404, "nlines": 158, "source_domain": "marathibrain.com", "title": "स्पर्धा परीक्षा Archives - MarathiBrain.com", "raw_content": "\nआरोग्यमंत्री राजेश टोपे यांना मातृशोक\nवातानुकूलित लोकल रेल्वेविषयी अद्याप स्पष्टता नाही\nराज्यशासनाचे शेतकऱ्यांसाठी कौशल्याधारित प्रशिक्षण कार्यक्रम\nराज्यातील ६० टक्के उद्योगधंदे अद्याप बंदच\nHome शिक्षण स्पर्धा परीक्षा\nजी. सी. मुर्मु देशाचे नवे ‘नियंत्रक व महालेखापरीक्षक’\nटीम मराठी ब्रेन - August 7, 2020\nराज्याच्या पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिवपदी मनीषा म्हैसकर\nजाणून घ्या लढाऊ विमाने ‘सुखोई-३०एमकेआय’ व ‘मिग-२९’ विषयी\nएमपीएससीचे अंतिम निकाल जाहीर ; एकूण १७ संवर्गांतील ४३१ पदे\n‘कोव्हिड-१९’वर प्रभावी ठरणारे ‘डेक्सामेथासोन’ म्हणजे नक्की काय \nटीम मराठी ब्रेन - June 18, 2020\nएमपीएससीचे सुधारित वेळापत्रक जाहीर ; १३ सप्टेंबरला राज्यसेवा \nटीम मराठी ब्रेन - June 17, 2020\n४ ऑक्टोबरला होणार युपीएससीची पूर्वपरीक्षा \nटीम मराठी ब्रेन - June 5, 2020\nटीम मराठी ब्रेन - June 5, 2020\n‘रेपो दर’ म्हणजे काय रेपो दराचे प्रकार कोणते\nटीम मराठी ब्रेन - May 22, 2020\nसानिया ठरली ‘फेड कप हार्ट’ची मानकरी ; पुरस्काराची रक्कम तेलंगणा निधीला...\nटीम मराठी ब्रेन - May 12, 2020\n‘आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन’ आणि ‘फ्लोरेन्स नाइटिंगेल’\nघरपोच औषधे पुरवण्यासाठी ‘जनौषधी केंद्र’ झालीत ऑनलाईन \nटीम मराठी ब्रेन - May 9, 2020\n‘सॉल्फरिनोची लढाई’ आणि ‘रेडक्रॉस’ची स्थापना\nटीम मराठी ब्रेन - May 8, 2020\n‘ऍक्वापोनिक्स’ : नाविन्यपूर्ण व आधुनिक शेती प्रणाली\nगाडी चालवताना मोबाईल वापरणार, तर परवाना रद्द होणार\nशासकीय रुग्णालयात ‘रक्तसंग्रहण केंद्र’ सुरू\n‘कोव्हिड-१९’मुळे आफ्रिकेत पाच लाख एड्सग्रस्त दगावण्याची शक्यता\nदेशातील सर्वात जास्त डेटा केंद्र मुंबईत\nहुतात्म्यांच्या बळींना जबाबदार कोण\nआरोग्यमंत्री राजेश टोपे यांना मातृशोक\nविश्लेषणात्मक व माहिती पत्रकारितेतील एकमेव मराठी ई-दालन. Analytical & Informative Journalism in Marathi. बातम्या आणि बरंच काही.\nआरोग्यमंत्री राजेश टोपे यांना मातृशोक\nवातानुकूलित लोकल रेल्वेविषयी अद्याप स्पष्टता नाही\nराज्यशासनाचे शेतकऱ्यांसाठी कौशल्याधारित प्रशिक्षण कार्यक्रम\nराज्यातील ६० टक्के उद्योगधंदे अद्याप बंदच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00574.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agri-commodity-mortgage-scheme-status-nanded-maharashtra-24858", "date_download": "2020-08-07T21:33:25Z", "digest": "sha1:YACDTPFKSSRTK6234PIRCHQPLKHL45Q3", "length": 20478, "nlines": 165, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, agri commodity mortgage scheme status, nanded, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nतीन जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना तारण योजनेतून ११ कोटींचे कर्जवाटप\nतीन जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना तारण योजनेतून ११ कोटींचे कर्जवाटप\nसोमवार, 11 नोव्हेंबर 2019\nनांदेड ः २०१८-१९ या वर्षात शेतीमाल तारण योजनेअंतर्गत नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील १६ बाजार समित्यांनी १ हजार ४८ शेतकऱ्यांना ११ कोटी ३९ लाख ५ हजार २८९ रुपयांचे कर्जवाटप केले आहे. त्यासाठी शेतकऱ्यांचा विविध प्रकारचा एकूण १९ कोटी ७ लाख १९ हजार ८३४ रुपयांचा ५४ हजार ९३९ क्विंटल शेतीमाल तारण ठेवला होता, अशी माहिती राज्य कृषी पणन मंडळाच्या सूत्रांनी माहिती दिली.\nनांदेड ः २०१८-१९ या वर्षात शेतीमाल तारण योजनेअंतर्गत नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील १६ बाजार समित्यांनी १ हजार ४८ शेतकऱ्यांना ११ कोटी ३९ लाख ५ हजार २८९ रुपयांचे कर्जवाटप केले आहे. त्यासाठी शेतकऱ्यांचा विविध प्रकारचा एकूण १९ कोटी ७ लाख १९ हजार ८३४ रुपयांचा ५४ हजार ९३९ क्विंटल शेतीमाल तारण ठेवला होता, अशी माहिती राज्य कृषी पणन मंडळाच्या सूत्रांनी माहिती दिली.\nखुल्या बाजारातील शेतीमालाच्या दरात घसरण होते. त्या वेळी शेतीमालाची विक्री केल्यास शेतकऱ्यांचे नुकसान होते. या स्थितीत शेतकऱ्यांना तातडीच्या आर्थिक गरजा भागविण्यासाठी संबंधीत बाजार समितीकडे शेतमाल तारण ठेवून कर्ज घेता येते. बाजारभावात सुधारणा झाल्यानंतर तारण ठेवलेल्या शेतमालाची विक्री केल्यास फायदा होऊ शकतो. त्यादृष्टीने दरवर्षी १ ऑक्टोबर ते ३० सप्टेंबर या कालावधीत राज्य कृषी पणन मंडळातर्फे कृषी उत्पन्न बाजार समित्याअंतर्गत शेतमाल तारण योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत तारण शेतमालाच्या चालू बाजार भावानुसार होणाऱ्या किंमतीच्या ७५ टक्के रक्कम कर्ज ६ टक्के व्याज दराने १८० दिवस कालावधीसाठी दिले जाते.\nशेतमाल तारणकर्ज योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यातील १९ पैकी ८ कृषी उत्पन्न बाजार समित्या, परभणी जिल्ह्यातील ११ पैकी ५ कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये, हिंगोली जिल्ह्यातील ७ पैकी ३ कृषी उत्पन्न बाजार समित्या सहभागी झाल्या आहेत. नांदेड जिल्ह्यातील नांदेड, नायगाव, देगलूर, कुंडलवाडी, धर्माबाद, हदगाव, किनवट, माहूर या ८ बाजार समित्यांनी शेतीमाल तारणकर्ज योजनेअंतर्गत ५४० शेतकऱ्यांना एकूण ५ कोटी ७१ लाख २० हजार १६२ रुपये कर्जवाटप केले आहे. त्यासाठी विविध प्रकारचा एकूण ३३ हजार ३६७ क्विंटल शेतमाल तारण ठेवला आहे. तारण शेतमालाची किंमत ११ कोटी ३ लाख २१हजार १८२ रुपये एवढी होते. या योजनेअंतर्गत पणन मंडळाने बाजार समित्यांना २ कोटी ६८ लाख ५० हजार रुपये रकमेची परिपूर्ती करण्यात आली. यंदा धर्माबाद बाजार समितीने ५० शेतकऱ्यांना ५५ लाख रुपयांचे कर्जवाटप केले, अशी माहिती राज्य कृषी पणन मंडळाचे जिल्हा प्रतिनिधी पृथ्वीराज मानके यांनी दिली.\nपरभणी जिल्ह्यातील परभणी, जिंतूर, सेलू, मानवत, पाथरी या पाच कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी एकूण ३५४ शेतकऱ्यांना ३ कोटी ४९ लाख ७३ हजार २८४ रुपये शेतमाल तारण कर्जवाटप केले आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी सोयाबीन, मूग, हरभरा, हळद मिळून एकूण ४ कोटी ७७ लाख ६८ हजार ५५६ रुपयांचा १३ हजार ८७९ क्विंटल शेतमाल तारण ठेवला आहे. परभणी बाजार समितीतर्फे स्वनिधीतून राबविली जात आहे. त्यासाठी एक कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. परंतु, अन्य बाजार समित्यांना पणनमंडळातर्फे १ कोटी ९७ लाख ९३ हजार ३० रुपये एवढ्या रकमेची परिपूर्ती केली. यंदा परभणी बाजार समितीने २८ शेतकऱ्यांना ३३ लाख रुपये शेतमालतारण कर्ज वाटप केले असे पणन मंडळाचे जिल्हा प्रतिनिधी पंकज चाटे यांनी सांगितले.\nहिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, वसमत, जवळा बाजार या ३ बाजार समित्यांनी एकूण १५४ शेतकऱ्यांना २ कोटी १�� लाख ११ हजार ८४३ रुपयांचे कर्जवाटप केले आहे. त्यासाठी या शेतकऱ्यांचा हळद, सोयाबीन मिळून एकूण ७६९३.६८ क्विंटल शेतमाल तारण ठेवला आहे. तारण ठेवलेल्या शेतमालाची एकूण किंमत ३ कोटी २६ लाख ३० हजार ९६ रुपये होते. या योजनेसाठी पणनमंडळाने बाजार समित्यांना १ कोटी ५५ लाख २८ हजार ९२८ रुपये एवढी परिपूर्ती केली, असे पणन मंडळाचे जिल्हा प्रतिनिधी ए. के. नादरे यांनी सांगितले.\nयंदाच्या वर्षीदेखील शेतमाल तारणकर्ज योजना सुरू करण्यात आली आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन राज्य पणन मंडळ तसेच कृषी उत्पन्न बाजार समित्यांतर्फे करण्यात आले आहे.\nशेतीमाल तारण कर्जवाटपाची जिल्हानिहाय स्थिती (कोटी रुपये)\nजिल्हा बाजार समिती संख्या शेतकरी कर्ज रक्कम\nनांदेड ८ ५४० ५.७१२०\nपरभणी ५ ३५४ ३.४९७३\nहिंगोली ३ १५४ २.१८११\nनांदेड शेती तारण कर्ज कृषी पणन बाजार समिती उत्पन्न व्याज परभणी सोयाबीन मूग हळद वसमत\nनाशिक जिल्ह्यात धरणांच्या पाणलोट क्षेत्रात...\nनाशिक : जिल्ह्यात मोठे ७, तर मध्यम १७ असे एकूण २३ प्रकल्प आहेत.\nजालना जिल्ह्यातील दोन मंडळांत जोरदार पाऊस\nऔरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात गुरुवारी (ता.\nपावसाळी वातावरणामध्ये येणाऱ्या अडचणींवरील...\nसध्या द्राक्ष लागवडीखालील सर्वच भागात बऱ्यापैकी पाऊस झाला.\nबळीराजा चेतना अभियान बंद करण्याचा निर्णय\nमुंबई : विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यात बळीराजा चेतना योजनेला अपयश आले\nबार्शीतील ४३ हजार शेतकरी दुष्काळ निधीपासून वंचितच\nजालना जिल्ह्यातील दोन मंडळांत जोरदार...औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात गुरुवारी...\nनाशिक जिल्ह्यात धरणांच्या पाणलोट...नाशिक : जिल्ह्यात मोठे ७, तर मध्यम १७ असे एकूण २३...\nपरभणी, हिंगोली जिल्ह्यांत दहा लाख...परभणी ः महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस...\nनाशिक जिल्ह्यात पावसाचे जोरदार पुनरागमननाशिक : जिल्ह्यात जुलैअखेर पावसाने उघडीप...\nपिंपळनेरला कांदा मार्केट सुरू करापिंपळनेर, जि.धुळे : पिंपळनेर (ता.साक्री)...\nशासकीय मका खरेदी बंदमुळे शेतकऱ्यांना...भडगाव, जि. जळगाव : शासकीय मका खरेदिला...\nबार्शीतील ४३ हजार शेतकरी दुष्काळ...मळेगाव, जि. सोलापूर ः दीड वर्षांपूर्वी भीषण...\nपावसाळी वातावरणामध्ये येणाऱ्या...सध्या द्राक्ष लागवडीखालील सर्वच भागात बऱ्यापैकी...\nधिंगरी अळिंबीचे उत्पादन तंत्रधिंगरी आळिंबी ही कमी खर्चात चांगला आर्थिक फायदा...\nआणखी तीन सोयाबीन बियाणे कंपन्यांविरुद्ध...अकोला : या हंगामासाठी बाजारपेठेत आणलेले...\nनगर जिल्ह्यातील पॉलिहाउसधारक बेदखलनगर ः जूनमध्ये आलेल्या निसर्ग चक्रीवादळाने नगर...\nऐन श्रावणातही नाशिकचा फुलबाजार...नाशिक : धार्मिक दृष्टीने महत्त्वाचा जिल्हा...\nतुरीवरील शेंगा पोखरणाऱ्या अळीचे नियंत्रणमागील काही दिवसापासून सतत ढगाळ हवामान...\nराज्यात टोमॅटो १०० ते ६०० रूपये क्रेटअकोल्यात ३५० ते ६०० रुपये क्रेट अकोला...\nरत्नागिरी जिल्ह्यातील नद्यांना पूर,...रत्नागिरी : सलग दुसऱ्या दिवशीही पावसाने...\nपंढरपुरात ७ ते १३ ऑगस्ट दरम्यान...सोलापूर : कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी...\nफळपीक विमा निकषात बदलाची गरज :...अमरावती : जिल्ह्यामध्ये संत्रा फळपीक मोठ्या...\nसातारा जिल्ह्यात दमदार पाऊस सातारा : जिल्ह्यात मंगळवारी दमदार पाऊस झाल्याने...\nकोयना धरण परिसरात मुसळधार पाऊस सातारा : कोयना धरण क्षेत्रात मंगळवारी मुसळधार...\nकोल्हापूर बाजार समितीवर अखेर प्रशासक कोल्हापूर : नोकर भरती वरून वादग्रस्त ठरलेल्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00574.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/bollywood/sushant-singh-rajput-was-admitted-hinduja-hospital-week-he-was-suffering-paranoia-and-bipolar-a590/", "date_download": "2020-08-07T21:20:12Z", "digest": "sha1:2YCOYFIES7JNBEQCFNYVCSM7NGWDBIGK", "length": 31575, "nlines": 388, "source_domain": "www.lokmat.com", "title": "या दोन आजारांनी ग्रस्त होता सुशांत, हिंदुजामध्ये आठवडाभर होता भरती!! - Marathi News | sushant singh rajput was admitted at hinduja hospital for a week he was suffering from paranoia and bipolar disorder | Latest bollywood News at Lokmat.com", "raw_content": "शनिवार ८ ऑगस्ट २०२०\nअल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nपूर्व उपनगरात अखेर व्यापाऱ्यांनी उघडली दुकाने\nगिरगावने अनुभवले पावसाचे रौद्र रूप\n६५ वर्षात... २६८ पुराच्या घटनांत ६९ हजार जणांचा मृत्यू\nऐश्वर्या शेरॉनची १६ बनावट इन्स्टाग्राम अकाउंट\nरिया चक्रवर्तीने महेश भटसह या लोकांना केले होते कॉल्स, रिपोर्टमधून समोर आले सत्य\n\"परम्‍परा, प्रतिष्‍ठा और अनुशासन\" म्हणत जेव्हा बच्चन बहू ऐश्वर्यावर संतापले होते अमिताभ बच्चन, हे होते कारण\nटॅलेंट मॅनेजरचा खुलास��, आत्महत्येच्या एक दिवस सुशांतशी या गोष्टी संदर्भात झाले होती चर्चा\nसमीर शर्माच्या आत्महत्येवर सगळे गप्प का अभिनेता राहुल भटचा सवाल\nसुशांंतचा नंबर ब्लॉक केल्यानंतर रिया चक्रवर्तीने अभिनेत्याच्या ई-मेल अकाऊंटसोबत केली छेडछाड\nसुप्रिया सुळे आणि अजित पवार याचं रक्षाबंधन\nसुशांतला न्याय मिळावाच पण शेतकरी आत्महत्येबद्दलही बोला\nअजित दादा पवारना मुख्यमंत्रीपदावर बघण्याची इच्छा\nकोरोना महामारीच्या अस्ताला सुरुवात \nरक्ताची कमतरता भरून काढण्यासह पोट साफ होण्यास फायदेशीर मका; इतर फायदे वाचून व्हाल अवाक्\nघरी बसून वाढलेला कमरेचा आणि पोटाचा घेर झटपट होईल कमी; फक्त 'हे' ४ उपाय वापरा\nकोरोनानंतर चीनमध्ये एक किडा पसरवतोय नवा व्हायरस, ही आहेत लक्षणं\nमहामारीच्या काळात जॉब मिळवायचा असेल तर 'या' गोष्टी माहीत असायलाच हव्यात; वेळीच जाणून घ्या\ncoronavirus: कोरोनाचा मानवी मेंदूवर होतोय असा परिणाम, नव्या संशोधनातून समोर आली धक्कादायक माहिती\nपनवेलमधील खाजगी कोविड रुग्णालयामार्फत शासनाच्या नियमांचे उल्लंघन; महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे सचिव सुधाकर शिंदे यांच्या अचानक धाडीत उघड\nकेरळ- एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या अपघातात १४ जणांचा मृत्यू; १२३ जण जखमी; १५ गंभीर जखमी\nकेरळमधील विमान अपघातामुळे दु:ख; जखमींची प्रकृती स्थिर राहावी यासाठी प्रार्थना करतो- पंतप्रधान मोदी\nकेरळमध्ये अपघातग्रस्त झालेल्या विमानात एकूण १९१ जण; १८४ प्रवाशी आणि ७ कर्मचाऱ्यांचा समावेश- एअर इंडिया\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांना फोन; एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या अपघाताची घेतली माहिती\nअमरावती- उसळगव्हाण येथे २२ वर्षीय तरुणाची आत्महत्या\nअमरावती: आज १०८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; जिल्ह्यातल्या बाधितांचा आकडा २८७२ वर\nकेरळमध्ये एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाला भीषण अपघात, अक्षरशः दोन तुकडे झाले\nकेरळ- करिपूर विमानतळावर लँडिंग दरम्यान एअर इंडियाचं विमान घसरलं; अनेकजण जखमी\nमुंबई - ईडी कार्यालयातून रिया चक्रवर्ती चौकशीनंतर निघाली\nकल्याण शीळ रस्त्याच्या कामाचा आमदार प्रमोद पाटील यांनी आढावा; एमएसआरडीसी अधिकाऱ्यांसमवेत बैठक\nसुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात रिया चक्रवर्तीची ईडीकडून साडे आठ तास चौकशी; रिया ईडीच्या कार्यालयातून रवाना\nसुशांत सिंह राजपूतची माजी बिझनेस मॅनेजर श्रृती मोदीची ईडीकडून सुरू असलेली चौकशी पूर्ण\nसोलापूर- अक्कलकोटमध्ये कोरोना रुग्णाचा रस्त्यावर मृत्यू; एक तास रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्यानं प्राण सोडला\nकोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी पूर्ण सज्ज राहा; लष्करप्रमुख मनोज नरवणेंकडून फिल्ड कमांडर्सना सूचना\nपनवेलमधील खाजगी कोविड रुग्णालयामार्फत शासनाच्या नियमांचे उल्लंघन; महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे सचिव सुधाकर शिंदे यांच्या अचानक धाडीत उघड\nकेरळ- एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या अपघातात १४ जणांचा मृत्यू; १२३ जण जखमी; १५ गंभीर जखमी\nकेरळमधील विमान अपघातामुळे दु:ख; जखमींची प्रकृती स्थिर राहावी यासाठी प्रार्थना करतो- पंतप्रधान मोदी\nकेरळमध्ये अपघातग्रस्त झालेल्या विमानात एकूण १९१ जण; १८४ प्रवाशी आणि ७ कर्मचाऱ्यांचा समावेश- एअर इंडिया\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांना फोन; एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या अपघाताची घेतली माहिती\nअमरावती- उसळगव्हाण येथे २२ वर्षीय तरुणाची आत्महत्या\nअमरावती: आज १०८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; जिल्ह्यातल्या बाधितांचा आकडा २८७२ वर\nकेरळमध्ये एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाला भीषण अपघात, अक्षरशः दोन तुकडे झाले\nकेरळ- करिपूर विमानतळावर लँडिंग दरम्यान एअर इंडियाचं विमान घसरलं; अनेकजण जखमी\nमुंबई - ईडी कार्यालयातून रिया चक्रवर्ती चौकशीनंतर निघाली\nकल्याण शीळ रस्त्याच्या कामाचा आमदार प्रमोद पाटील यांनी आढावा; एमएसआरडीसी अधिकाऱ्यांसमवेत बैठक\nसुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात रिया चक्रवर्तीची ईडीकडून साडे आठ तास चौकशी; रिया ईडीच्या कार्यालयातून रवाना\nसुशांत सिंह राजपूतची माजी बिझनेस मॅनेजर श्रृती मोदीची ईडीकडून सुरू असलेली चौकशी पूर्ण\nसोलापूर- अक्कलकोटमध्ये कोरोना रुग्णाचा रस्त्यावर मृत्यू; एक तास रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्यानं प्राण सोडला\nकोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी पूर्ण सज्ज राहा; लष्करप्रमुख मनोज नरवणेंकडून फिल्ड कमांडर्सना सूचना\nAll post in लाइव न्यूज़\nया दोन आजारांनी ग्रस्त होता सुशांत, हिंदुजामध्ये आठवडाभर होता भरती\nया दोन आजारांनी ग्रस्त होता सुशांत, हिंदुजामध्ये आठवडाभर होता भरती\nए��ा वरिष्ठ पोलिस अधिका-याने केला नवा खुलासा\nया दोन आजारांनी ग्रस्त होता सुशांत, हिंदुजामध्ये आठवडाभर होता भरती\nठळक मुद्दे तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, सुशांतची आई सुद्धा डिप्रेशनची शिकार होती.\nसुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्येनंतर आता एक नवीन माहिती समोर येतेय. वांद्रे पोलिसांनी सुशांतच्या मृत्यूप्रकरणी आत्तापर्यंत सुमारे 3 डझनभर लोकांची चौकशी केलीय. आता एका वरिष्ठ पोलिस अधिकाºयाने नवा खुलासा केला आहे.\nएनबीटीने याबाबतचे वृत्त दिले आहे. या अधिकाºयाने दिलेल्या माहितीनुसार, अद्याप याप्रकरणी कुठल्याही प्रकारच्या कट कारस्थानाचे पुरावे नाहीत. हे प्रकरण पूर्णपणे आत्महत्येचे आहे. सुशांतने आत्महत्या का केली, या प्रश्नाचे उत्तरही पोलिसांना जवळ जवळ मिळाले आहे.\nया अधिका-याने सांगितले की, सुशांत paranoiaआणि bipolar डिसऑर्डरने ग्रस्त होता. लॉकडाऊनआधी या आजाराच्या उपचारासाठी तो एक आठवडा हिंदूजा रूग्णालयात भरती होता. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, सुशांतची आई सुद्धा डिप्रेशनची शिकार होती. त्यांच्यावरही दीर्घकाळ उपचार केले गेले होते. सुशांत 16 वर्षांचा असताना त्याच्या आईचे निधन झाले होते. सुशांतला चार बहिणी होती. पण त्या सर्वांचे लग्न झाले होते. वडील बिहारमध्ये राहत होते. सुशांत एकटा मुंबईत राहायचा आणि बॉलिवूडमध्ये बिझी असूनही त्याला एकाकीपण जाणवायचे. सुशांतला आर्थिक समस्या अजिबात नव्हती.\nया अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार, paranoiaच्या रूग्णाला संशयाचा आजार असतो. प्रत्येकजण आपला द्वेष करतो, असे रूग्णास सतत वाटते. आपला मर्डर होईल, अशा भावनाही त्याच्या मनात येत राहतात. bipolarच्या रूग्णामध्ये मूड स्विंग आढळतो. अचानक तणाव आणि अचानक आत्मविश्वाय, अचानक नैराश्य अशी हा आजार असलेल्या लोकांची मनोवस्था असते. इच्छा असूनही असे लोक स्वत:वर नियंत्रण ठेवू शकत नाहीत.\nसुशांत गेल्या 14 जूनला गळफास लावून आत्महत्या केली होती. त्याच्या आत्महत्येच्या दु:खातून अद्यापही चाहते सावरलेले नाहीत.\nवाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nSushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूत\n या कारणामुळे एकही पैसा न घेता कोरोयोग्राफ केले 'दिल बेचारा' सिनेमाचे टायटल साँग, वाचून तुमचेही ��ोळे पाणावतील\nVideo : सुशांत सिंग राजपूत आत्महत्येचे दाऊद कनेक्शन, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल\nसुशांतसिंगच्या मृत्यूशी संबंधित दिवसाला १५० कॉल्स, हेल्पलाइन ‘हितगुज’ची माहिती\nपोलिसांसमोरच होणार शेखर कपूर यांचा जबाब\nसुशांत सिंग राजपूतच्या दिल बेचारामधील अभिनेत्री संजना सांघी दिसायला आहे प्रचंड सुंदर, See Pics\nटीव्ही इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवण्यापूर्वी अंकिता लोखंडेने बदलले होते तिचे नाव\n शिल्पा शेट्टीने सासूबाईसह धरला ठेका, पाहा व्हिडीओ\nटॅलेंट मॅनेजरचा खुलासा, आत्महत्येच्या एक दिवस सुशांतशी या गोष्टी संदर्भात झाले होती चर्चा\n\"परम्‍परा, प्रतिष्‍ठा और अनुशासन\" म्हणत जेव्हा बच्चन बहू ऐश्वर्यावर संतापले होते अमिताभ बच्चन, हे होते कारण\nरिया चक्रवर्तीने महेश भटसह या लोकांना केले होते कॉल्स, रिपोर्टमधून समोर आले सत्य\nऋषी कपूर यांनी 'मुल्क'साठी केवळ 15 मिनिटांत दिला होता होकार,अनुभव सिन्हाने जागवल्या आठवणी\nरिया चक्रवर्तीला संध्याकाळी होऊ शकते अटक ईडीकडून 3 टप्प्यात चौकशी\nगुरे राखण्यासाठी गेलेल्या वृद्धाचा निघृण खून \nCube Film Review: एका अनोख्या दोस्तीची कहाणी03 July 2020\nGulabo Sitabo review : अमिताभ बच्चन यांच्या कारकिर्दीतील आणखी एक मास्टर स्ट्रोक12 June 2020\nठाण्यात कोविड-१९ नियमांचे उल्लंघन: डबल सीट जाणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई: ६७ दुचाकी जप्त08 August 2020\nसुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवावा की मुंबई पोलिसांकडेच ठेवावा... तुम्हाला काय वाटतं\nमुंबई पोलीस सक्षम cbiकडे देणं आवश्यक\nमुंबई पोलीस सक्षम (203 votes)\ncbiकडे देणं आवश्यक (349 votes)\nकोरोना महामारीच्या अस्ताला सुरुवात \nराम मंदिर पायाभरणीनिमित्त घरोघरी दिवाळी साजरी करा\nसुशांतला न्याय मिळावाच पण शेतकरी आत्महत्येबद्दलही बोला\nअजित दादा पवारना मुख्यमंत्रीपदावर बघण्याची इच्छा\nसुप्रिया सुळे आणि अजित पवार याचं रक्षाबंधन\nपरदेशी कामगारांसाठी कुवैत सरकारचा नवीन मसूदा\nबकरी ईदला कुर्बानी नाही, रक्तदान करा\nगणेश उत्सव नाही पुण्यातील मंडळे सेवा उत्सव करणार\nN95 मास्कचा जन्म कसा झाला \nतरुणीच्या गुप्तांगातून स्वॅब घेतला, नवनीत राणा संतापल्या\nलुटारू नवरी : पहिल्या पतीकडून लुटले 1 कोटी, दुसऱ्याकडून 45 लाख, तिसऱ्यासोबत पळाली अमेरिकेला\n १४ वर्षाच्या मुलीला दारू पाजून नराधमांनी केला गँगरेप\n सी���म इन्स्टिट्यूटनं जाहीर केली लसीची किंमत, फक्त २२५ रुपयांत मिळणार कोरोना लस\nकोरोनानंतर चीनमध्ये एक किडा पसरवतोय नवा व्हायरस, ही आहेत लक्षणं\ncoronavirus: कोरोनाचा मानवी मेंदूवर होतोय असा परिणाम, नव्या संशोधनातून समोर आली धक्कादायक माहिती\nमुख्यमंत्री गेहलोतांकडून भाजपाच्या महाराणींना खास गिफ्ट; काँग्रेस सरकार होणार स्थिर\nShocking: तीन महिन्यांत दहा कलाकारांनी केली आत्महत्या; नाव वाचून बसेल धक्का\nखूशखबर : 10 ऑगस्टपर्यंत येऊ शकते 'रशियन' कोरोना लस; आरोग्य मंत्री म्हणाले, परीक्षण पूर्ण\nमॉडेलिंग सोडून UPSC दिली; ऐश्वर्या श्योराण पहिल्याच फटक्यात IAS बनली\nगुलाबाची कळी कशी हळदीने माखली... पाहा, राणा दग्गुबाती व मिहिका बजाजच्या हळदीचे खास फोटो\nबैरूतमधील स्फोट; १६ जणांना अटक\nवडील पाठपुरावा करीत असताना त्रयस्थांच्या याचिकेची गरज काय\nकेरळात दरड कोसळून १५ ठार, ५६ जण ढिगाऱ्याखाली अडकले\nअल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nपूर्व उपनगरात अखेर व्यापाऱ्यांनी उघडली दुकाने\n'Air India Plane Crash' : केरळमध्ये एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाला भीषण अपघात; १५ जणांचा मृत्यू, १२३ जण जखमी\n'Air India Plane Crash' : विमानाला झालेल्या अपघातात पायलट दीपक साठेंचा मृत्यू; हवाई दलात बजावली होती सेवा\n आता कोकणवासीयांसाठी १० दिवसांचा क्वारंटाइन, शासन आदेश आला\nअपघातात एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाचे दोन तुकडे झाले, पण...\nAir India Express Accident: ...अन् रनवेवरून एअर इंडियाचं विमान दरीत कोसळलं; जाणून घ्या शेवटच्या क्षणांमध्ये काय घडलं\nCoronaVirus News: इस्रायलचे शास्त्रज्ञ मायदेशी परतले; भारताचा मित्र लवकरच 'पॉझिटिव्ह' बातमी देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00574.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.thinkmaharashtra.com/node/3111", "date_download": "2020-08-07T21:38:27Z", "digest": "sha1:AYZ6G7LZTKA3AOZJRL3SR53YAEA2W54V", "length": 21551, "nlines": 120, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "चोवीस लाखांतील एक! ईशा चव्हाण (Esha Chavan) | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nईशा 2009 मध्ये आंतरराष्ट्रीय चित्रकला स्पर्धेत दुसरी आली तेव्हा मुंबईतील अंधेरीच्या ‘राजहंस विद्यालया’त शिकत होती. त्या स्पर्धेसाठी एकशेदहा देशांतून एकूण चोवीस लाख चित्रे आली होती. ईशा तिच्या वडिलांसोबत बक्षीस घेण्यासाठी दाएजीलोन (दक्षिण कोरिया) येथे गेली होती. तिच्या हातात परत येताना पारितोषिकाचा चषक आणि स्पर्धेत यशस्वी झालेले तिचे चित्र छापले असलेला टी-शर्ट होता. तिचे चित्र होते पर्यावरण वाचवण्याचा संदेश देणारे त्या स्पर्धेनंतर तिचे संपूर्ण आयुष्यच बदलून गेले.\nईशा चव्हाणने शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर अमेरिकेत काही कॉलेजांमध्ये अर्ज केले होते. त्यानंतर एकेदिवशी त्यांना फोन आला. तेथील काही रिप्रेझेन्टेटिव्ह मुंबईत आले होते. त्यांनी तिची मुलाखत घेतली. तिचे पोर्टफोलियो (तिने केलेले काम) त्यांनी पाहिले. त्याचवेळी तिची निवड झाल्याचे आणि तिच्या कामामुळे पन्नास टक्के शिष्यवृत्ती देणार आहोत असे त्यांनी कळवले. तसेच, पुढेही जर तिने त्यात सातत्य राखल्यास शिष्यवृत्ती मिळत राहील असेही सांगितले. अशाप्रकारे, तिने शिष्यवृत्ती मिळवून अमेरिकेच्या जॉर्जिया शहरातील ‘सव्हाना कला आणि डिझाइन’ या महाविद्यालयातून मेजर अॅनिमेशन आणि मायनर स्टोरी बोर्डिंगमध्ये पदवीचे शिक्षण पूर्ण केले. तिने ग्रेड चांगली राखल्यामुळे तिला ‘सव्हाना कॉलेज’कडून 2014 मध्ये शैक्षणिक ऑनर्स शिष्यवृत्ती, 2015 साली डीन्स लिस्ट शिष्यवृत्ती आणि हिअरेस्ट फाउंडेशन शिष्यवृत्ती मिळाली होती. तिला मास्टर्स करायचे आहे, परंतु अमेरिकेत वय वर्षें तेवीस पूर्ण झाल्यानंतर मास्टर्स करता येते. सध्या ती बावीस वर्षांची आहे. आता तिने तेथील कॉलेजांमध्ये अर्ज देण्यास सुरुवात केली आहे. तेथे प्रवेश फेब्रुवारीत सुरू होतात.\nईशा सध्या लॉस एंजिलिसला एकटी राहते. तेथील एका कंपनीत ‘ग्राफिक डिझाईन’चे काम करते. तिने युएसएफ स्कूलमध्ये मीडिया प्रतिनिधी, बर्नार्ड गावात स्थानिक सहाय्यक म्हणून, तर अनेक आर्टस आणि सायन्स प्रोजेक्ट्समध्ये महत्त्वपूर्ण जबाबदारी उचलली आहे. तेथे ती स्वयंसेवी संस्थेतर्फे अनाथ, अपंग, गरीब मुलांकरता फंड उभारण्याचे कार्यही करते. अमेरिकेत शनिवार-रविवार सुट्टीमध्ये तेथील गरीब मुलांसाठी स्पर्धा आणि वर्कशॉप आयोजित केले जातात. त्यामध्ये ती लहान मुलांना शिकवते.\nतिचे आईवडील भारतात मुंबईतील ‘बेस्ट’ वसाहतीत राहतात. ईशाने प्रगतीच्या ज्या कक्षा ओलांडल्या आहेत, त्या आश्चर्यचकित करणाऱ्या आहेत. तिने चित्रकलेची दोनशेपन्नासहून अधिक पारितोषिके मिळवली आहेत. त्यातील तीस आंतरराष्ट्रीय स्पर्धांतील आहेत. ईशा इथिओपियातील आदिसबाबा येथील कला संस्थेने घेतलेल्या नव्वदाव्या वार्षिक स्पर्धेत तिसरी आली होती. ईशा इंग्लंड, नॉर्वे, ���मेरिका, मॅसेडोनिया, पोलंड, इजिप्त या देशांमध्ये झालेल्या विविध स्पर्धांमध्ये चमकली आहे. आणखी एका पारितोषिकाचा विशेष उल्लेख केला पाहिजे. तो म्हणजे ईशाने काढलेल्या गणेशोत्सवाच्या चित्राला ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने घेतलेल्या स्पर्धेत मिळालेल्या पारितोषिकाचा. तिचा भारतीय राष्ट्रीय सांस्कृतिक कार्यक्रम ऑक्टोबर 2010 जो पंधरा दिवस गुवाहाटी (आसाम) येथे पार पडला त्यामध्ये देशातील युवा कलाकारांत समावेश होता. त्यावेळी ती गोरेगाव येथील गोरे स्मारक ट्रस्ट मृणाल गोरे यांच्या संस्थेत सुट्टीत लहान मुलांना मार्गदर्शन करत असे.\nईशाने तिचे पहिले चित्र (पालीचे) भिंतीवर रेखाटले तेव्हा ती दीड वर्षांची होती आणि तिचा जागतिक स्तरावरील पहिला सन्मान वयाच्या तेराव्या वर्षी झाला होता. मनात एखादा विषय येण्याचा अवकाश त्याला लगेच चित्रस्वरूप देण्याचा तिला जणू छंदच जडला आहे ती चित्रे काढू लागली, की त्यात मग्न होऊन जाते, ती कला त्या मुलीला दैवी देणगी आहे. ती ज्या आत्मविश्वासाने चित्र रेखाटते, ते रंगवताना त्यात दंग होते, हे तिचे खास वैशिष्ट्य आहे. तुझे ध्येय काय आहे असे विचारले तर त्याचे उत्तर ईशा देते, “मी कलेच्या क्षेत्रात रमते आणि चित्रकार होऊन त्याच क्षेत्रात विशिष्ट योगदान द्यावे अशी माझी इच्छा आहे. माझ्या कलेचा उपयोग पर्यावरण रक्षणासाठी आणि जगभरात शांततेचा संदेश देण्यासाठी व्हावा, असे मला मनापासून वाटते आणि म्हणूनच पर्यावरणासंदर्भात आंतरराष्ट्रीय स्पर्धा जाहीर झाल्यावर मी त्यात भाग अहमहमिकेने घ्यायचा असे ठरवले. मी मनात आलेल्या विचारांनुसार चित्र रेखाटत गेले.” तेथील शिक्षण आणि भारतातील शिक्षण यात बरीच तफावत आहे. त्यामुळे तेथे गेल्यावर प्रथम सर्व सॉफ्टवेअर शिकवली जातात तेथे हातानेही काम करावे लागते. त्याकरता विशेष मेहनत घ्यावी लागते. भारतात अजूनही बाहेरच्याप्रमाणे अॅनिमेटेड फिल्मस बनत नाहीत. अॅनिमेशनमध्ये शिकून तिला भारतात कार्य करण्याची इच्छा आहे.\nईशाचे वडील नितिनचंद्र गोविंद चव्हाण आणि आई नेहा, या दोघांचाही तिच्या यशात वाटा आहे. आईने स्वत:ला मुलीच्या प्रगतीत आणि कीर्तीत समर्पित केले आहे. तिची आई ग्राफिक डिझायनर आहे. तिचे वडील ‘मोंटाज लिमिटेड’ या संस्थेत हेड आॅफ सेल्स आणि मार्केटिंग मॅनेजर आहेत. त्यांना तेथील कामासाठी दौऱ्यांवरही जावे लागते. त्यांचेही ईशाच्या सर्वांगीण प्रगतीकडे पुरेसे लक्ष असते.\nनितिनचंद्र चव्हाण यांनी सांगितलेली तिच्या बालपणीची एक आगळी कथा - ‘तारे जमींपर’ या आमीर खान यांच्या चित्रपटाकरता काही बालचित्रकारांना बोलावण्यात आले होते. ईशाच्या आईने “ईशा चित्रपटात काम करू इच्छित नाही” असे सांगितले तेव्हा, “चित्रपटात भूमिका करायची नाही परंतु त्यातील एक-दोन प्रसंगांसाठी चित्रे काढायची आहेत. त्यासाठी कृपा करून कन्येला पाठवावे” अशी विनवणी निर्मात्यांच्या वतीने करण्यात आली. ईशाने चित्रे रेखाटून दिली, परंतु चित्रे रेखाटण्यापूर्वी जमलेल्या बालचित्रकारांकडून, “आम्ही या चित्रांबद्दल कोणतीही आर्थिक मागणी करणार नाही” असे लिहून घेण्यात आले होते, मात्र चित्रपटांतील नामांकनाच्या यादीत तुमच्या नावाचा समावेश होईल असे तोंडी आश्वासन देण्यात आले होते. प्रत्यक्षात त्या आश्वासनालाही हरताळ फासण्यात आला. नामांकन यादीत चित्रकारांची (ईशाचेही) नावे वगळण्यात आली. एवढेच नव्हे तर चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा उपस्थित राहण्याचे कोरडे आमंत्रणही देण्यात आले नाही.\nत्यांनी ईशाला देशोदेशी मिळालेली शिफारसपत्रे मोठ्या अल्बममध्ये क्रमवार लावली आहेत. त्यांचे निरीक्षण हासुद्धा आनंदाचा व सुखकारक विषय आहे.\nनितिनचंद्रांचा धाकटा इनेश चित्रपटांत, मालिकांत काम करत होता. पण शिक्षणाकडे, अभ्यासाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, भागणार नाही अशी जाणीव त्याच्यात निर्माण झाली. तो सध्या चेन्नईला आहे. तो एस.आर.एम युनिव्हर्सिटी मधून विद्युत अभियांत्रिकीच्या तृतीय वर्षात शिक्षण घेत आहे.\nनितेश शिंदे हे 'थिंक महाराष्ट्र डॉट कॉम' चे उपसंपादक आहेत. ते इंजिनियरींगचे शिक्षण घेत आहेत. त्यांना वाचन आणि लेखनाची आवड आहे. त्यांनी विविध महाविद्यालयीन कार्यक्रमांत वक्तृत्व स्पर्धांमध्ये बक्षिसे मिळवली आहेत. त्यांनी 'के. जे. सोमय्या कॉलेज ऑफ आर्टस् अँड कॉमर्स' या महाविद्यालयात 'एनसीसी' आणि 'एनएसएस'मध्ये विविध विषयांवर स्ट्रीटप्ले आणि लघुनाटके तयार केली, कार्यक्रमांचे सूत्रसंचालनही केले आहे. त्यांनी 'आशय' या विद्यार्थी नियतकालिकाच्या 'मुंबई', 'पु.ल.देशपांडे', 'सोमैयाइट' आणि 'त्रिवेणी' या विषयांवरील अंकांचे संपादन 2017-18 मध्ये केले आहे.\nलेखक: नितेश शिंदे Nitesh Shinde\nसंदर्भ: गावगा��ा, कणकवली तालुका\nसुश्लोक वामनाचा (वामन पंडित) (Vaman Pandit)\nलेखक: नितेश शिंदे Nitesh Shinde\nसंदर्भ: लेखक, लेखन, ग्रंथलेखन\nलेखक: नितेश शिंदे Nitesh Shinde\nसंदर्भ: सोलापूर तालुका, शिंगडगाव, गावगाथा\nलेखक: नितेश शिंदे Nitesh Shinde\nपौराणिक आणि ऐतिहासिक पार्श्वभूमीची जखिणवाडी (Jakhinwadi)\nलेखक: नितेश शिंदे Nitesh Shinde\nसंदर्भ: गावगाथा, कराड तालुका\nअफलातून चित्रकार शशिकांत धोत्रे\nसंदर्भ: चित्रकार, शिरापूर गाव, कलाकार, मोहोळ तालुका\nसंदर्भ: त्र्यंबकेश्वर गाव, कुंभमेळा, अमेरिका, चित्रकार, शिल्‍पकला, नाटककार, नाशिक तालुका\nखिडकीतून दिसणारे मोकळे आकाश\nसंदर्भ: शिक्षकांचे व्यासपीठ, कलाकार, चित्रकार\nसुहास बहुळकर – चित्रकलेतील चतुरस्रता\nलेखक: दिनकर गांगल Dinkar Gangal\nइवलेसे रोप लावियले दारी...\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00574.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokbharatnews.com/?p=12261", "date_download": "2020-08-07T20:50:21Z", "digest": "sha1:BBOGI742BT4ZHILYQ3SLWDE7OFPOH4TO", "length": 11117, "nlines": 74, "source_domain": "lokbharatnews.com", "title": "दर्ग्यातील दिव्याचा ‘ प्रकाश’ …… धार्मिक सहिष्णुता उजाळणार .!", "raw_content": "\nसंपादक ज्ञानेश्वर डोईजड व सहसंपादक – वैजनाथ स्वामी\nदर्ग्यातील दिव्याचा ‘ प्रकाश’ …… धार्मिक सहिष्णुता उजाळणार .\nलोहा : इमाम लदाफ\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी लोकभारत न्युजच्या फेसबुक पेज ला लाईक करा\nवैश्विक महामारी च्या पार्श्वभूमीवर देशातील कोरोना विरोधात एकजुटीने लढण्याची ताकद सर्वांच्या मनात निर्माण व्हावी यासाठी देशभरात दीप प्रज्वलन करण्यात आले .अशा काळात जुन्या लोहयात नालेहैदर दर्ग्यात पत्रकार इमाम वजीर साब लदाफ व त्यांच्या मुलीने दिवा लावला .आणि दुवा मागितली.. या दिव्याचा प्रकाश धार्मिक सहिष्णुता मनामनात प्रज्वलित करणारा ठरला\nकोरोना विरुद्ध केंद्र व राज्य सरकार कठोर उपाययोजना आखत आहे ..जिल्हा -तालुका प्रशासन -पोलिस यंत्रणा- आरोग्य कर्मचारी- स्वच्छता कर्मचारी अहोरात्र जीव मुठीत घेऊन या संकटावर मात करत आहेत.\nया लॉकडाऊन काळात विशिष्ट समुहाबाबतच्या व्हिडिओ- बातम्या- सोशल मीडियातून’ व्हायरल ‘होत आहेत त्या फेक न्यूज मुळे गावातील… शहर… नगर यातील समाजमनात ‘���ेद’ निर्माण झाला ..या द्वेषाचा ‘व्हायरस’ आपुलकी..मानवता…आपण सारे एक ..या परंपरेला छिद्र ..पडणार ठरला ..अशा सामाजिक द्वेषमूलक वातावरणात अनेक जण आपली ‘धार्मिक सहिष्णुता’.. परंपरा ..कायम ठेवत आहेत ….भिन्न धार्मिक विचारधारा ‘अफवेच्या चक्रात सापडली… हे वातावरण आता अधिक ‘गढूळ’ होईल काय अशी भीती व्यक्त होत आहे ..\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच तारखेला दिवे मेणबत्ती लावण्याचे आवाहन केले ..त्याला सर्वधर्मियांची यांची साथ मिळाली ..जुन्या लोहयात ‘बडी सवारी’ म्हणजे नाले हैदर होय …सर्व जाती-धर्माचे लोक ‘मोहरम’ निमित्य पूजा अर्चा करतात.. नवस करतात त्या दर्ग्याची चौथी पिढी पत्रकार इमाम लदाफ यांची आहे.. रविवारी दर्ग्यात त्यांनी आपल्या लहानग्या मुलीसह दिवा लावून देश निरोगी व्हावा यासाठी ‘दुवा’ मागितली ..धार्मिक कट्टरतावाद्यांना हा दिवा सोशल मिडियातूनही पोळला ( चुटका) असावा(\nलोह्याला धार्मिक एकोप्याची परंपरा आहे ..गावात सर्वजण गुण्यागोविंदाने नांदतात .. शहरात इमाम लदाफ यांनी दर्ग्यात लावलेला’ दिवा’ धार्मिक सहिष्णुता -मानवता ‘प्रकाशमान ‘करणारा होता .. महामारीच्या ‘अंधारात’ सापडलेल्या माणसांना कोरोना हा मानवजातीचा’ शत्रू आहे. हे उमजले …\nसध्याच्या काळात दोन समूहात संशयाचे वातावरण सुप्तावस्थेत पहायला मिळते ..जेथे हजारो बांधव ‘ दिवे ‘लावून द्वेषाच्या अंधाराला ‘मानवतेच्या’ उजेडाने प्रकाशमान केले तेथे …इमाम लदाफ यांनी लावलेला दिवा हा सर्वधर्मसमभावाचे प्रतीक होय ..\nअगोदर पोलीस ठाण्यासमोर जमाव,आता भरतीसाठी इच्छुकांच्या रांगा कोरोनाला आयते आमंत्रण\nलोहबंदे परिवाराच्यावतीने भोजनदान व मास्क वाटप : राहुल लोहबंदे मित्रमंडळाचा उपक्रम\nग्राहकांनी जागरुक राहुन चौकस बुध्दीने व्यवहार करावे – तहसिलदार काशिनाथ पाटील\nDecember 31, 2019 ज्ञानेश्वर डोईजड - संपादक\nमुखेडमध्ये पुन्हा कमळ ; 31 हजार 863 मतांनी डॉ. तुषार राठोड विजयी…कॉग्रेसच्या मंडलापुरकर यांचा दारुण पराभव\nOctober 24, 2019 ज्ञानेश्वर डोईजड - संपादक\nशिवशंकर स्वामी यांनी जन्मदिनी वृक्षारोपण करून जन्मदिवस कोरोना योधांना समर्पित केले\nप्रधानमंत्री आवास योजनेचे प्रपत्र ड च्या लाभार्थ्यांची आधार लिंक सुरु करा – डॉ.रणजीत काळे\nखा.प्रताप पाटील चिखलीकर यांना कोरोनाची लागण …..नांदेडात कोरोनाने पालकमंत्री,आमदार नंतर खासदारालाही सोडले नाही\nकोरोनामुळे लॉकडाऊन भोगस बियाणेमुळे दुबार पेरणी – पैसा संपला ,बँक काय शेतकऱ्यांना नविन कर्ज देईना..\nजिप मुख्य कार्यकारी अधिकारी समोरच ग्रामीण भागातील आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार समोर …अंबुलगा येथे दिली होती भेट\nशिवशंकर स्वामी यांनी जन्मदिनी वृक्षारोपण करून जन्मदिवस कोरोना योधांना समर्पित केले August 7, 2020\nप्रधानमंत्री आवास योजनेचे प्रपत्र ड च्या लाभार्थ्यांची आधार लिंक सुरु करा – डॉ.रणजीत काळे August 7, 2020\nखा.प्रताप पाटील चिखलीकर यांना कोरोनाची लागण …..नांदेडात कोरोनाने पालकमंत्री,आमदार नंतर खासदारालाही सोडले नाही August 7, 2020\n\"लोकभारत न्यूज\" पोर्टल द्वारा प्रसिद्ध बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक मालक सहमत असतीलच असे नाही. चुकून काही वाद निर्माण झाल्यास मुखेड न्यायालय अंतर्गत मर्यादित राहील. C-2019 CopyRight लोकभारत न्यूज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mahaenews.com/154120/", "date_download": "2020-08-07T20:55:35Z", "digest": "sha1:7B3BR7EII7SJUOYX33DMLYU4SBBOK4WT", "length": 21838, "nlines": 232, "source_domain": "mahaenews.com", "title": "महाराष्ट्र बँकेसह आणखी तीन सरकारी बँकांचे खसगीकरण करा, नीती आयोगाची सरकारला शिफारस | Mahaenews", "raw_content": "\n विमान अपघातात ठार झालेला पायलट महाराष्ट्राचा सुपुत्र, दीपक साठे यांनी गमावला जीव\n#CoronaVirus: कोरोना लस 225 रुपयांना उपलब्ध होणार, सिरम इन्स्टिट्यूटचा बिल गेट्स फाऊंडेशनसोबत 10 कोटी डोसचा करार\nविमानतळावर एअर इंडियाचं विमान क्रॅश, विमानाचे दोन तुकडे\nमुंबईत परतणाऱ्यांसाठी आता १४ दिवसांचा होम क्वारंटाइन; पालिकेचा निर्णय\nकोरोनाविरुद्धच्या लढाईत मोठं यश, १२ ऑगस्ट रोजी रशिया करणार लसीची नोंदणी\nSushant Sing Suicide Case: ईडीकडून रियाची कसून चौकशी, भाऊ शौविक कार्यालयात दाखल\n…जर… तर…पण…शिवसेना आज देशातील मोठा राष्ट्रीय पक्ष असता \nमुंबईसह राज्यभरात पावसाचा जोर ओसरला\n पाच दिवसात सोने दरात साडेतीन हजारांची वाढ, तोळ्याचा भाव तब्बल…\nपरदेश शिष्यवृत्तीसाठी इच्छुक विद्यार्थ्यांना सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचा दिलासा\nHome breaking-news महाराष्ट्र बँकेसह आणखी तीन सरकारी बँकांचे खसगीकरण करा, नीती आयोगाची सरकारला शिफारस\nमहाराष्ट्र बँकेसह आणखी तीन सरकारी बँकांचे खसगीकरण करा, नीती आयोगाची सरकारला शिफारस\nनवी दिल्ली – बँक ऑफ महाराष्ट्र, पंजाब आण�� सिंध बँक व युको बँक या तीन सरकारी बँकांचे खाजगीकरण करण्याची शिफारस निती आयोगाने केंद्र सरकारकडे केली आहे. याशिवाय सर्व ग्रामीण बँकांचे पोस्टात विलीनीकरण करण्याचा प्रस्ताव दिला असून एनबीएफसीला जादा सवलती देण्याचीही शिफारस निती आयोगाने केली आहे.\nभारतीय टपाल कार्यालयाच्या ऑफिसाचे देशभर जाळे आहे. त्याच्या मदतीने ग्रामीण बँकाचे पोस्टात विलीनीकरण करून त्या अधिक सक्षम करण्याचा केंद्राचा विचार आहे. संपूर्ण देशात टपाल विभागाची जवळपास १५ लाख कार्यालये आहेत. देशातील निम्म्यापेक्षा जास्त बँकांचे खाजगीकरण करण्याची योजना सरकारने आखली आहे. त्यानुसार सरकार बँकांचे खाजगीकरण करत आहे. त्याची सुरुवात बँक ऑफ इंडिया, इंडियन ओव्हरसीज बँक, युको बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, पंजाब अँड सिंध बँक या बँकांचे समभाग विकून करण्याची शक्यता आहे. यासंबंधी बुधवारी पंतप्रधान मोदी आणि बँकांच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. बँकांच्या खासगीकरणासाठी कायद्यातील कलम १७० मध्ये सुधारणा करावी लागणार आहे.\nपुण्यात 11 वीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात\nकाश्मीरच्या पूछ मधील बालाकोट सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून गोळीबार, एक जवान शहीद\n विमान अपघातात ठार झालेला पायलट महाराष्ट्राचा सुपुत्र, दीपक साठे यांनी गमावला जीव\n#CoronaVirus: कोरोना लस 225 रुपयांना उपलब्ध होणार, सिरम इन्स्टिट्यूटचा बिल गेट्स फाऊंडेशनसोबत 10 कोटी डोसचा करार\nविमानतळावर एअर इंडियाचं विमान क्रॅश, विमानाचे दोन तुकडे\nमुंबईत परतणाऱ्यांसाठी आता १४ दिवसांचा होम क्वारंटाइन; पालिकेचा निर्णय\nकोरोनाविरुद्धच्या लढाईत मोठं यश, १२ ऑगस्ट रोजी रशिया करणार लसीची नोंदणी\nSushant Sing Suicide Case: ईडीकडून रियाची कसून चौकशी, भाऊ शौविक कार्यालयात दाखल\n…जर… तर…पण…शिवसेना आज देशातील मोठा राष्ट्रीय पक्ष असता \nमुंबईसह राज्यभरात पावसाचा जोर ओसरला\n पाच दिवसात सोने दरात साडेतीन हजारांची वाढ, तोळ्याचा भाव तब्बल…\nपरदेश शिष्यवृत्तीसाठी इच्छुक विद्यार्थ्यांना सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचा दिलासा\n विमान अपघातात ठार झालेला पायलट महाराष्ट्राचा सुपुत्र, दीपक साठे यांनी गमावला जीव\n#CoronaVirus: कोरोना लस 225 रुपयांना उपलब्ध होणार, सिरम इन्स्टिट्यूटचा बिल गेट्स फाऊंडेशनसोबत 10 कोटी डोसचा करार\nविमानतळावर एअर इंडियाचं विमान क्रॅश, विमा���ाचे दोन तुकडे\nमुंबईत परतणाऱ्यांसाठी आता १४ दिवसांचा होम क्वारंटाइन; पालिकेचा निर्णय\nकोरोनाविरुद्धच्या लढाईत मोठं यश, १२ ऑगस्ट रोजी रशिया करणार लसीची नोंदणी\nSushant Sing Suicide Case: ईडीकडून रियाची कसून चौकशी, भाऊ शौविक कार्यालयात दाखल\n…जर… तर…पण…शिवसेना आज देशातील मोठा राष्ट्रीय पक्ष असता \n विमान अपघातात ठार झालेला पायलट महाराष्ट्राचा सुपुत्र, दीपक साठे यांनी गमावला जीव\n#CoronaVirus: कोरोना लस 225 रुपयांना उपलब्ध होणार, सिरम इन्स्टिट्यूटचा बिल गेट्स फाऊंडेशनसोबत 10 कोटी डोसचा करार\nविमानतळावर एअर इंडियाचं विमान क्रॅश, विमानाचे दोन तुकडे\nमुंबईत परतणाऱ्यांसाठी आता १४ दिवसांचा होम क्वारंटाइन; पालिकेचा निर्णय\nकोरोनाविरुद्धच्या लढाईत मोठं यश, १२ ऑगस्ट रोजी रशिया करणार लसीची नोंदणी\nSushant Sing Suicide Case: ईडीकडून रियाची कसून चौकशी, भाऊ शौविक कार्यालयात दाखल\n…जर… तर…पण…शिवसेना आज देशातील मोठा राष्ट्रीय पक्ष असता \n विमान अपघातात ठार झालेला पायलट महाराष्ट्राचा सुपुत्र, दीपक साठे यांनी गमावला जीव\n#CoronaVirus: कोरोना लस 225 रुपयांना उपलब्ध होणार, सिरम इन्स्टिट्यूटचा बिल गेट्स फाऊंडेशनसोबत 10 कोटी डोसचा करार\nविमानतळावर एअर इंडियाचं विमान क्रॅश, विमानाचे दोन तुकडे\nमुंबईत परतणाऱ्यांसाठी आता १४ दिवसांचा होम क्वारंटाइन; पालिकेचा निर्णय\nकोरोनाविरुद्धच्या लढाईत मोठं यश, १२ ऑगस्ट रोजी रशिया करणार लसीची नोंदणी\nSushant Sing Suicide Case: ईडीकडून रियाची कसून चौकशी, भाऊ शौविक कार्यालयात दाखल\n…जर… तर…पण…शिवसेना आज देशातील मोठा राष्ट्रीय पक्ष असता \nमुंबईसह राज्यभरात पावसाचा जोर ओसरला\n पाच दिवसात सोने दरात साडेतीन हजारांची वाढ, तोळ्याचा भाव तब्बल…\nपरदेश शिष्यवृत्तीसाठी इच्छुक विद्यार्थ्यांना सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचा दिलासा\nअरबी समुद्रात 40 मैलावर अडकलेल्या मच्छिमारांची अखेर सुटका\nमला गुरांचा चाराही खावा लागला तरी चालेल, पण…: शोएब अख्तर\n‘लोकांनी घराबाहेर पडू नये, कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून मुंबईत साचू दिलं’ – प्रसाद लाड\n1 सप्टेंबर ते 14 नोव्हेंबर पासून टप्प्याटप्प्याने शाळा सुरु करण्यााचा केंद्र सरकारचा विचार\nनॉन चायनीज स्मार्टफोनवर जबरदस्त मिळतेय सूट\nएकनाथ खडसेंना वाढीव वीजबिलाचा ‘शॉक’, बिलात सूट देण्याची मागणी\nपंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली तर, सांगलीत कृष्णा नदीपात्रातही 15 बोटी तैनात\n#CoronaVirus: वर्षांवरील कलाकारांना पुन्हा शूटिंगची परवानगी, ठाकरे सरकारचा आदेश हायकोर्टाने बदलला\nनांदेडमधील भाजपा खासदार चिखलीकरांना कोरोनाची लागण\nएकनाथ खडसेंना महावितरणकडून 1 लाख 4 हजारांचे वाढीव वीज बिल\n#CoronaVirus | क्वारंटाईनमधून १२९ जण वरळी कोळीवाड्यात परतले\nशालेय अभ्यासक्रमात ‘शरद कमळ बघ’,यावर शरद पवार म्हणतात…\n‘छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव शौचालयाला\nउद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यात शरयू किनारी आरती नाही\n#Covid-19 | कार्यालये सुरु करण्यापूर्वी निर्जंतुक करणे बंधनकारक\nराज्याच्या अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या घोषणा\nकोरोनाचा संशयित रुग्ण रत्नागिरीत, शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल\nयेत्या दोन वर्षांत सर्व ग्रामपंचायती ऑप्टिकल फायबरने जोडणार : मुख्यमंत्री\nस्थायी समितीकडून तब्बल दोन कोटी ६६ हजार रुपयांची विकासकामे मंजूर\n१७०० कोटींच्या लेखापरीक्षणासाठीएक महिन्यात फायली उपलब्धकरून द्या: सीमा सावळे\nपिंपळे सौदागरमध्ये प्लॅस्टिक बॅग्ज वापराला बंदी\nराज्यात 1 लाखापर्यंत थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांची यादी मागवली\nराणीबागेमध्ये जाण्यास महापौर विश्वनाथ महाडेश्वर नाखुश\nकोयनेतून ३०७४ क्युसेकने विसर्ग…कर्नाटकची तहान भागविण्यासाठी पाणी\nमहिलांवरील अत्याचार कमी करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे : जया बच्चन\nतीचे संबंध ‘कासव’ गतीने सुधारत आहेत : उद्धव ठाकरे\nरिझर्व्ह बँकेचे नियम मोडल्याचा बँकांना फटका…राज्यातल्या १२ बँकांवर टाच\nनागरिकहो….’आधार’नं लिंक नसलेली बँक खाती बंद होणार\n विमान अपघातात ठार झालेला पायलट महाराष्ट्राचा सुपुत्र, दीपक साठे यांनी गमावला जीव\nआता, दररोज बदलणार पेट्रोल-डिझेलच्या किंमती\nmahaenews.com हे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nमुख्य कार्यालय : महाईन्यूज,पत्ता : विश्वकर्मा बिल्डींग, जे. के. सावंत मार्ग, दादर, मुंबई, २८.\nपुणे विभागीय कार्यालय : महाईन्यूज, विशाल ई-स्क्वेअर सिनेमा जवळ, पिंपरी -चिंचवड,पुणे ४११०१८\nउस्मानाब���द विभागीय कार्यालय : तांबरी, कलेक्टर निवासस्थानाच्या पाठीमागे, उस्मानाबाद.\nसोलापूर विभागीय कार्यालय: होडगी रोड, चेतन फौंड्रीसमोर, सोलापूर.\nकोल्हापूर विभागीय कार्यालय: जय गणेश बिल्डींग, सायबर चौक, विद्यापीठ रोड, कोल्हापूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/category/current-affairs/page/54/", "date_download": "2020-08-07T21:32:52Z", "digest": "sha1:K4VFLHQW5JSF6WJHET7H7YQRQCY435TF", "length": 12364, "nlines": 110, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Current Affairs Archives - Page 54 of 84 - Majhi Naukri | माझी नोकरी", "raw_content": "\n(AIIMS) अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत 3803 जागांसाठी भरती (ACTREC) टाटा स्मारक केंद्राच्या ACTREC मध्ये 145+जागांसाठी भरती [मुदतवाढ] IBPS मार्फत 'प्रोबेशनरी ऑफिसर/मॅनेजमेंट ट्रेनी' पदांच्या 1417 जागांसाठी भरती (MAHA TET) महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2019 निकाल (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2020 (NSC) राष्ट्रीय बियाणे महामंडळात 220 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (UPSC CDS) UPSC मार्फत संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (CDS- II) 2020 (NCL) नॉर्थर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये 1007 जागांसाठी भरती (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘कॉन्स्टेबल’ पदाच्या 5846 जागांसाठी मेगा भरती (ITI) औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रवेश प्रक्रिया 2020-21 (NBE) राष्ट्रीय परीक्षा मंडळात 90 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (SEBI) सिक्युरिटीज् & एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया मध्ये 147 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (VVCMC) वसई विरार शहर महानगरपालिकेत 168 जागांसाठी भरती (Indian Army) भारतीय सैन्य भरती 2020 महाराष्ट्र SSC -10 वी निकाल 2020 - SSC Result (ONGC) तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात अप्रेंटिस पदांच्या 4182 जागांसाठी भरती (AAI) भारतीय विमानतळ प्राधिकरणात 180 जागांसाठी भरती (SBI CBO) भारतीय स्टेट बँकेत CBO पदाच्या 3850 जागांसाठी भरती (NIRDPR) राष्ट्रीय ग्रामीण विकास व पंचायती राज संस्थेत 510 जागांसाठी भरती (CRPF) केंद्रीय राखीव पोलीस दलात 789 जागांसाठी भरती (BMC) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 245 जागांसाठी भरती (NMMC) नवी मुंबई महानगरपालिकेत 5543 जागांसाठी भरती (UCIL) युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये 136 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (DRDO) संरक्षण संशोधन व विकास संघटनेत 311 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (NTPC) नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये 275 जागांसाठी भरती (NIRRH) राष्ट्रीय प्रजनन आरोग्य संशोधन संस्थेत विविध पदांची भरती (RCFL) राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लि. मध्ये 393 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (MMRDA) मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत मेगा भरती 2020 (MMRC) मुंबई मेट्रो रेल्वेत 5637 जागांसाठी मेगा भरती\nवर्तमान भरती: 2020 | प्रवेशपत्र | निकाल\n» IBPS मार्फत ‘प्रोबेशनरी ऑफिसर/मॅनेजमेंट ट्रेनी’ पदांच्या 1417 जागांसाठी भरती\n» (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘कॉन्स्टेबल’ पदाच्या 5846 जागांसाठी मेगा भरती\n» (AIIMS) अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत 3803 जागांसाठी भरती\n» (SBI CBO) भारतीय स्टेट बँकेत CBO पदाच्या 3850 जागांसाठी भरती\n» (CRPF) केंद्रीय राखीव पोलीस दलात 789 जागांसाठी भरती\n» (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2020\n» (NSC) राष्ट्रीय बियाणे महामंडळात 220 जागांसाठी भरती\n» (MMRC) मुंबई मेट्रो रेल्वेत 5637 जागांसाठी मेगा भरती\n» (MMRDA) मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात 16726 जागांसाठी मेगा भरती\n» (NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात मेगा भरती\n» (MPSC) सहायक मोटार वाहन निरीक्षक पूर्व परीक्षा-2020 प्रवेशपत्र\n» (Vizag Steel) राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड- 188 मॅनेजमेंट ट्रेनी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (IAF) भारतीय हवाई दल एयरमन (ग्रुप X & Y - 01/2021) प्रवेशपत्र\n» (MAHA TET) महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा- 2019 अंतरिम निकाल\n» (UPSC Civil Service) नागरी सेवा (मुख्य) परीक्षा 2019 अंतिम निकाल\n» MPSC सुधारित वेळापत्रक\n» CBSE 10वी/12वी परीक्षांचे वेळापत्रक\n» JEE, NEET परीक्षा जुलै-ऑगस्ट होणार \nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1428505", "date_download": "2020-08-07T22:28:38Z", "digest": "sha1:IH6ABYSK3VL3MECMX7RQBEVHV5LOI4PN", "length": 2630, "nlines": 44, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"डिसेंबर २४\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"डिसेंबर २४\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०२:४२, २० डिसेंबर २०१६ ची आवृत्ती\n१६:२१, १८ डिसेंबर २०१६ ची आवृत्ती (संपादन)\nV.narsikar (चर्चा | योगदान)\n(नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले)\n०२:४२, २० डिसेंबर २०१६ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nअभय नातू (चर्चा | योगदान)\n* [[इ.स.पू. ३|३]] - [[गॅल्बा, रोमन सम्राट]].\n* [[इ.स. १९६६११६६|१९६६११६६]] - [[जॉन, इंग्लंड]]चा राजा.\n* [[इ.स. १८४५|१��४५]] - [[जॉर्ज, ग्रीस]]चा राजा.\n* [[इ.स. १८६७|१८६७]] - [[कांतारो सुझुकी]], [[:वर्ग:जपानी पंतप्रधान|जपानचा ४२वा पंतप्रधान]].\nस्विकृती अधिकारी, तांत्रिक प्रचालक, प्रचालक\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmanthan.com/2020/07/blog-post_764.html", "date_download": "2020-08-07T21:14:58Z", "digest": "sha1:CYFJDNOOK3IZKVIBRKKXUC37G2VELUGC", "length": 11392, "nlines": 54, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "विधानसभा निवडणुकीवेळी आयोगाकडून भाजपच्या आयटी सेलचा वापर, पृथ्वीराज चव्हाणांचा गंभीर आरोप ! - Lokmanthan.com", "raw_content": "\nHome / Latest News / विधानसभा निवडणुकीवेळी आयोगाकडून भाजपच्या आयटी सेलचा वापर, पृथ्वीराज चव्हाणांचा गंभीर आरोप \nविधानसभा निवडणुकीवेळी आयोगाकडून भाजपच्या आयटी सेलचा वापर, पृथ्वीराज चव्हाणांचा गंभीर आरोप \nविधानसभा निवडणुकीवेळी आयोगाकडून भाजपच्या आयटी सेलचा वापर पृथ्वीराज चव्हाणांचा गंभीर आरोप\nभारतीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रात २०१९ च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान सोशल मीडियाचे कंत्राट भाजपच्या एका पदाधिकार्‍याला दिल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. विशेष म्हणजे, तो पदाधिकारी भाजपचा आयटी सेलचा राष्ट्रीय संयोजक होता, असा दावाही चव्हाण यांनी केला. याप्रकरणी भारतीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केल्याची माहिती चव्हाण यांनी दिली.\nयाप्रकरणाची सखोल चौकशी व्हायला हवी. महाराष्ट्राच्या निवडणूक आयुक्तांनी २०१९ सालाच्या निवडणुकीवेळी कुणाच्या दबावाखाली भाजपच्या पदाधिकार्‍याच्या कंपनीला कंत्राट दिले त्यांच्यावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे कोणताही राजकीय दबाव होता का त्यांच्यावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे कोणताही राजकीय दबाव होता का त्यावेळी निवडणूक आयुक्त कोण होते त्यावेळी निवडणूक आयुक्त कोण होते त्यांना कोणी नेमले होते त्यांना कोणी नेमले होते या सर्व गोष्टींची सखोल चौकशी व्हायला हवी. भारतीय संविधानानुसार ज्या संस्था उभ्या आहेत त्यांचा गैरवापर भाजपने केला, असा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. २०१९ सालच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीदरम्यान महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकार्‍यांनी फेसबुकवर निवडणुकीबाबत जनजागृती करण्यासाठी चीफ इलेक्टोरल ऑफिसर महाराष्ट्र हे पेज सुरु केले होते. या पेजवर महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक संदर्भात अनेक जाहिराती देण्यात आल्या होत्या. हे पेज तयार करताना वापरकर्त्याने ‘२०२ प्रेसमन हाऊस, विलेपार्ले, मुंबई’ असा पत्ता दिला होता. हा पत्ता कोणाचा आहे याबाबत आम्ही शोध घेतला असता, ही धक्कादायक माहिती समोर आली. तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने सरकारच्या प्रसिद्धीच्या जाहिरातीचे काम ‘साईनपोस्ट इंडिया’ नावाच्या एका जाहिरात कंपनीस दिले होते. उपरोक्त पत्ता या साईन पोस्ट कंपनीचा आहे. हाच पत्ता ‘सोशल सेंट्रल’ नावाच्या डिजिटल एजन्सीद्वारेदेखील वापरला गेला आहे. ही कंपनी देवांग दवे याच्या नावावर असून तो भाजपच्या यूथ विंगच्या आयटी आणि सोशल मीडियाचा राष्ट्रीय संयोजक आहे.\nघटनेच्या कलम ३२४ अनुसार निवडणुकांबाबतचे अधीक्षण, निर्देशन आणि नियंत्रण हे निवडणूक आयोगाकडे आहे. निवडणुका निष्पक्ष आणि निर्धोक वातावरणात पार पाडणे हे निवडणूक आयोगाचे कर्तव्य आहे. पण या प्रकारावरुन असे निदर्शनास येत आहे की, महाराष्ट्र निवडणूक आयोग आपले कर्तव्य पार पाडण्यास कमी पडत आहे. या प्रकरणाची तातडीने सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, अशी विनंती पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांना केली आहे.\nकेंद्रीय आयोगाने अहवाल मागविला\nनिवडणूक आयोगाच्या प्रवक्ता शेफाली शरण यांनी ट्विट करुन, याप्रकरणी महाराष्ट्र निवडणूक आयोगाला संपूर्ण माहितीसह अहवाल सादर करण्याचे निर्देश दिल्याचे सांगितले आहे. आरटीआय कार्यकर्ते साकेत गोखले यांच्या एका ट्विटवरील प्रश्नावर उत्तर देताना, ही माहिती दिली. साकेत गोखले यांनीच निवडणूक आयोगावर हे आरोप लावले आहेत. प्रकरणी महाराष्ट्र निवडणूक आयोगाला संपूर्ण माहितीसह अहवाल सादर करण्याचे निर्देश दिल्याचे सांगितले आहे.\nविधानसभा निवडणुकीवेळी आयोगाकडून भाजपच्या आयटी सेलचा वापर, पृथ्वीराज चव्हाणांचा गंभीर आरोप \nमाजी मंत्री प्रा. राम शिंदे यांच्यासह ३८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल \nमाजी मंत्री प्रा. राम शिंदे यांच्यासह ३८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल कर्जत / प्रतिनिधी कर्जत तालुक्यातील माहिजळगाव येथे दूध आं...\nतालुक्यात आज 25 व्यक्ती कोरोना बाधित, पारनेर शहरातील किराणा दुकानदार कोरोना बाधित \nपारनेर भाजी मंडईतील किराणा दुकानदाराच्��ा संपर्कात आलेल्या व्यक्तींची आज रात्री रॅपिड चाचणी तालुक्यात आज 25 व्यक्ती कोरोना बाधित, पारनेर ...\nसुरेगाव परिसरात बकरी ईद घरीच साजरी होणार -डॉ. सय्यद \nसुरेगाव परिसरात बकरी ईद घरीच साजरी होणार -डॉ. सय्यद कान्हेगाव/प्रतिनिधी : मुस्लिम धर्माचा पवित्र बकरी ईद सण कोरोनाच्या सावटाखाली असल्याने ...\nगांजीभोयरे येथे दोन गटात तुंबळ हाणामारी, १६ जणांन विरोधात गुन्हा दाखल \nपारनेर तालुक्यातील गांजीभोयरे येथे दोन गटात रस्त्याच्या कारणावरून तुंबळ हाणामारी पारनेर प्रतिनिधी - पारनेर तालुक्यातील ...\nतालुक्यात २४ पॉझिटिव्ह, तर येळपणे येथील एका रुग्णाचा मृत्यू. \nतालुक्यात २४ पॉझिटिव्ह, तर येळपणे येथील एका रुग्णाचा मृत्यू. येळपणे/ प्रतिनिधी :- श्रीगोंदा तालुक्यात आज दिवसभरात एकूण...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/maratha-community", "date_download": "2020-08-07T21:47:21Z", "digest": "sha1:FVQANCFT33QEB233QZXA2EAXG3PXAN2T", "length": 11900, "nlines": 176, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Maratha community Archives - TV9 Marathi", "raw_content": "\nAir India Plane Skids | केरळमध्ये एअर इंडियाचं विमान रन वेवरुन घसरलं, विमानाचे दोन तुकडे, 17 जणांचा मृत्यू\nKerala Plane Crash | वडील सैन्यातील माजी ब्रिगेडियन, मोठा भाऊ कारगील युद्धात शहीद, कॅप्टन दीपक साठे यांच्यावर काळाचा घाला\nडॉ. आरती ठिक होतील, पिंपरी-चिंचवडमधील कोरोनाबाधित डॉक्टरच्या कुटुबियांना शरद पवारांचा फोन\nमराठा तरुणांना आर्थिक दुर्बल 10 टक्के आरक्षण नाही, विनोद पाटील यांचा सरकारला अल्टिमेटम\nOBC Reservation | ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण, मुख्यमंत्र्यांची ग्वाही\nमराठा समाजाच्या आरक्षणामुळे ओबीसीच्या आरक्षणाला कोणताही धक्का बसणार नाही,” असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray On OBC Reservation) म्हणाले.\nछत्रपती संभाजीराजेंना मंचाखाली बसवल्याने वाद | मराठा समाजाचा रस्त्यावर उतरण्याचा इशारा\nसंभाजीराजे मंत्र्यांपेक्षा मोठे नाहीत, समर्थकांच्या गोंधळाचा निषेध : गुणरत्न सदावर्ते\nसारथीच्या मुद्द्यावर आयोजित बैठकीतील गोंधळावर अ‍ॅड. गुणवंत सदावर्ते यांनी प्रतिक्रिया दिली (Gunratna Sadavarte on chaos in Sarthi meeting Sambhajiraje).\nइथं पक्षाचा विषय नाही, मराठा समाजाचा प्रश्न आहे, संभाजीराजे आक्रमक\nखासदार संभाजीराजे मराठा समाजाच्या युवकांसाठी सुरु करण्यात आलेल्या सारथी संस्थेच्या प्रश्नांवर आक्रमक झाले आहेत (Chhatrapati Sambhajiraje on Sarthi issue).\n‘जाणता राजा’ फक्त शिवाजी महाराजच, मराठा संघटनांकडून हंसराज अहिर यांची कानउघाडणी\nचाकणमध्ये पुन्हा तणाव, मराठा समाजाचा रोष पुन्हा एकदा उफाळणार \nप्रकाश आंबेडकरांनी मराठा समाजाच्या बाजूने उभं रहावं : खासदार संभाजीराजे\nगेल्या आषाढीला विरोध, यावेळी पंढरपुरात मुख्यमंत्र्यांचं जंगी स्वागत होणार\nमराठा आरक्षणाचं आंदोलन सुरु असल्यामुळे गेल्या आषाढी पूजेला मुख्यमंत्र्यांना पंढरपुरात येण्यास विरोध करण्यात आला होता. यानंतर मुख्यमंत्र्यांनी घरातच विठ्ठलाची पूजा केली आणि पंढरपूरला जाणं टाळलं. मात्र मराठा समाजाकडून आता मुख्यमंत्र्यांचं स्वागत केलं जाणार आहे.\nमराठा आरक्षणाला आव्हान, सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल\nAir India Plane Skids | केरळमध्ये एअर इंडियाचं विमान रन वेवरुन घसरलं, विमानाचे दोन तुकडे, 17 जणांचा मृत्यू\nKerala Plane Crash | वडील सैन्यातील माजी ब्रिगेडियन, मोठा भाऊ कारगील युद्धात शहीद, कॅप्टन दीपक साठे यांच्यावर काळाचा घाला\nडॉ. आरती ठिक होतील, पिंपरी-चिंचवडमधील कोरोनाबाधित डॉक्टरच्या कुटुबियांना शरद पवारांचा फोन\n पायाला जखम असल्यास पावसाच्या पाण्यातून चालणे टाळा\nकुणालाही सोडणार नाही, पितळ उघडं पाडल्याशिवाय गप्प बसणार नाही : अविनाश जाधव\nAir India Plane Skids | केरळमध्ये एअर इंडियाचं विमान रन वेवरुन घसरलं, विमानाचे दोन तुकडे, 17 जणांचा मृत्यू\nKerala Plane Crash | वडील सैन्यातील माजी ब्रिगेडियन, मोठा भाऊ कारगील युद्धात शहीद, कॅप्टन दीपक साठे यांच्यावर काळाचा घाला\nडॉ. आरती ठिक होतील, पिंपरी-चिंचवडमधील कोरोनाबाधित डॉक्टरच्या कुटुबियांना शरद पवारांचा फोन\n पायाला जखम असल्यास पावसाच्या पाण्यातून चालणे टाळा\nडॉ. आरती ठिक होतील, पिंपरी-चिंचवडमधील कोरोनाबाधित डॉक्टरच्या कुटुबियांना शरद पवारांचा फोन\nCorona Vaccine | कोरोना लस 225 रुपयांना उपलब्ध होणार, सिरम इन्स्टिट्यूटचा बिल गेट्स फाऊंडेशनसोबत 10 कोटी डोसचा करार\n” जम्बो कोव्हिड सेंटरच्या पाहणीवेळी अजित पवारांची विचारणा\nPune Corona | पुणेकरांना दिलासा, कोरोना रुग्ण दुप्पटीचा कालावधी 33 दिवसांवर, मृत्यूदरही घसरला\nCrop Loan : राज्यातील 12 जिल्ह्यात 50 टक्क्यांपेक्षा कमी पीक कर्ज वाटप : सहकारमंत्री बाळासाहेब पाटील\nपुण्यातील गणेशोत्सवाची नियमावली ठरली, बाप्पाच्या मिरवणुकीसह ‘या’ गोष्टींना मनाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mahaenews.com/153140/", "date_download": "2020-08-07T20:52:07Z", "digest": "sha1:VRDAXPME67AMXS4YKHAH2U2OSLQC4CMD", "length": 23153, "nlines": 236, "source_domain": "mahaenews.com", "title": "धावपटू हिमा दासने आशियाई क्रिडा स्पर्धेत कमवलेले सुवर्णपदक कोरोना वॉरियर्सला केले समर्पित | Mahaenews", "raw_content": "\n विमान अपघातात ठार झालेला पायलट महाराष्ट्राचा सुपुत्र, दीपक साठे यांनी गमावला जीव\n#CoronaVirus: कोरोना लस 225 रुपयांना उपलब्ध होणार, सिरम इन्स्टिट्यूटचा बिल गेट्स फाऊंडेशनसोबत 10 कोटी डोसचा करार\nविमानतळावर एअर इंडियाचं विमान क्रॅश, विमानाचे दोन तुकडे\nमुंबईत परतणाऱ्यांसाठी आता १४ दिवसांचा होम क्वारंटाइन; पालिकेचा निर्णय\nकोरोनाविरुद्धच्या लढाईत मोठं यश, १२ ऑगस्ट रोजी रशिया करणार लसीची नोंदणी\nSushant Sing Suicide Case: ईडीकडून रियाची कसून चौकशी, भाऊ शौविक कार्यालयात दाखल\n…जर… तर…पण…शिवसेना आज देशातील मोठा राष्ट्रीय पक्ष असता \nमुंबईसह राज्यभरात पावसाचा जोर ओसरला\n पाच दिवसात सोने दरात साडेतीन हजारांची वाढ, तोळ्याचा भाव तब्बल…\nपरदेश शिष्यवृत्तीसाठी इच्छुक विद्यार्थ्यांना सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचा दिलासा\nHome breaking-news धावपटू हिमा दासने आशियाई क्रिडा स्पर्धेत कमवलेले सुवर्णपदक कोरोना वॉरियर्सला केले समर्पित\nधावपटू हिमा दासने आशियाई क्रिडा स्पर्धेत कमवलेले सुवर्णपदक कोरोना वॉरियर्सला केले समर्पित\nभारताला सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या धावपटू हिमा दास हिने तिचा सुवर्णपदक कोरोना वॉरियर्सना समर्पिमत केला आहे.\nआशियाई क्रीडा स्पर्धा २०१८ मध्ये हिमा दासला रौप्यपदक मिळालं होतं. तर, बेहरिनने सुवर्णपदकाला गवसणी घातली होती. मात्र बेहरिनच्या संघातील केमी अँडिकोया हिने उत्तेजन सेवन केल्याचं समोर आल्यानंतर त्यांचं सुवर्णपदक काढून घेण्यात आलं होतं. त्यामुळे रौप्यपदक मिळालेल्या हिमा दासला आता सुवर्णपदक मिळालं आहे. कोरोनाच्या काळात भारताला सुवर्णपदक मिळाल्याने हिमा दासने हे पदक कोरोना वॉरियर्सला समर्पित केलं आहे. आशियाई क्रीडा स्पर्धा २०१८ मध्ये भारताने १६ सुवर्ण, २३ रौप्य आणि ३१ कांस्यपदकांची कमाई केली होती.\nभारताच्या या संघात जगप्रसिद्ध धावपटू हिमा दासचाही सहभाग होता. हिमाबरोबर भारतीय संघात मोहम्मद अनास, पुवम्मा आणि अरोकिया राजीव यांचा समावेश होता. त्यामुळे आता या चारही भारताच्या धावपटूंना सुवर्णपदक द��ले जाणार आहे.\nयाबाबत हिमाने एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये हिमाने सांगितलं की, ” काही दिवसांपूर्वीच मला आशिया चषक स्पर्धेचे ४ बाय ४०० मीटर मिक्स रिले स्पर्धेचे सुवर्णपदक मिळाले होते. हे सुवर्णपदक मी ‘कोरोना वॉरियर्स’ना समर्पित केले आहे. कारण सध्याच्या घडीला पोलिस, डॉक्टर्स आणि अन्य ‘कोरोना वॉरियर्स’ हे मोलाचे काम करत आहेत. कोरोनाच्या काळात लोकांना सुरक्षित कसे ठेवता येईल, हे ‘कोरोना वॉरियर्स’ पाहत आहेत. त्यामुळे हे सुवर्णपदक मी ‘कोरोना वॉरियर्स’ना समर्पित करत आहे.”\nमहाराष्ट्र सरकारच्या ‘त्या’ नियमावरून ज्येष्ठ अभिनेत्री संतापली\nअमेरिकेतील २०२० च्या एफ-वन मोटार शर्यती रद्द\n विमान अपघातात ठार झालेला पायलट महाराष्ट्राचा सुपुत्र, दीपक साठे यांनी गमावला जीव\n#CoronaVirus: कोरोना लस 225 रुपयांना उपलब्ध होणार, सिरम इन्स्टिट्यूटचा बिल गेट्स फाऊंडेशनसोबत 10 कोटी डोसचा करार\nविमानतळावर एअर इंडियाचं विमान क्रॅश, विमानाचे दोन तुकडे\nमुंबईत परतणाऱ्यांसाठी आता १४ दिवसांचा होम क्वारंटाइन; पालिकेचा निर्णय\nकोरोनाविरुद्धच्या लढाईत मोठं यश, १२ ऑगस्ट रोजी रशिया करणार लसीची नोंदणी\nSushant Sing Suicide Case: ईडीकडून रियाची कसून चौकशी, भाऊ शौविक कार्यालयात दाखल\n…जर… तर…पण…शिवसेना आज देशातील मोठा राष्ट्रीय पक्ष असता \nमुंबईसह राज्यभरात पावसाचा जोर ओसरला\n पाच दिवसात सोने दरात साडेतीन हजारांची वाढ, तोळ्याचा भाव तब्बल…\nपरदेश शिष्यवृत्तीसाठी इच्छुक विद्यार्थ्यांना सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचा दिलासा\n विमान अपघातात ठार झालेला पायलट महाराष्ट्राचा सुपुत्र, दीपक साठे यांनी गमावला जीव\n#CoronaVirus: कोरोना लस 225 रुपयांना उपलब्ध होणार, सिरम इन्स्टिट्यूटचा बिल गेट्स फाऊंडेशनसोबत 10 कोटी डोसचा करार\nविमानतळावर एअर इंडियाचं विमान क्रॅश, विमानाचे दोन तुकडे\nमुंबईत परतणाऱ्यांसाठी आता १४ दिवसांचा होम क्वारंटाइन; पालिकेचा निर्णय\nकोरोनाविरुद्धच्या लढाईत मोठं यश, १२ ऑगस्ट रोजी रशिया करणार लसीची नोंदणी\nSushant Sing Suicide Case: ईडीकडून रियाची कसून चौकशी, भाऊ शौविक कार्यालयात दाखल\n…जर… तर…पण…शिवसेना आज देशातील मोठा राष्ट्रीय पक्ष असता \n विमान अपघातात ठार झालेला पायलट महाराष्ट्राचा सुपुत्र, दीपक साठे यांनी गमावला जीव\n#CoronaVirus: कोरोना लस 225 रुपयांना उपलब्ध होणार, सिरम इन्स्टिट��यूटचा बिल गेट्स फाऊंडेशनसोबत 10 कोटी डोसचा करार\nविमानतळावर एअर इंडियाचं विमान क्रॅश, विमानाचे दोन तुकडे\nमुंबईत परतणाऱ्यांसाठी आता १४ दिवसांचा होम क्वारंटाइन; पालिकेचा निर्णय\nकोरोनाविरुद्धच्या लढाईत मोठं यश, १२ ऑगस्ट रोजी रशिया करणार लसीची नोंदणी\nSushant Sing Suicide Case: ईडीकडून रियाची कसून चौकशी, भाऊ शौविक कार्यालयात दाखल\n…जर… तर…पण…शिवसेना आज देशातील मोठा राष्ट्रीय पक्ष असता \n विमान अपघातात ठार झालेला पायलट महाराष्ट्राचा सुपुत्र, दीपक साठे यांनी गमावला जीव\n#CoronaVirus: कोरोना लस 225 रुपयांना उपलब्ध होणार, सिरम इन्स्टिट्यूटचा बिल गेट्स फाऊंडेशनसोबत 10 कोटी डोसचा करार\nविमानतळावर एअर इंडियाचं विमान क्रॅश, विमानाचे दोन तुकडे\nमुंबईत परतणाऱ्यांसाठी आता १४ दिवसांचा होम क्वारंटाइन; पालिकेचा निर्णय\nकोरोनाविरुद्धच्या लढाईत मोठं यश, १२ ऑगस्ट रोजी रशिया करणार लसीची नोंदणी\nSushant Sing Suicide Case: ईडीकडून रियाची कसून चौकशी, भाऊ शौविक कार्यालयात दाखल\n…जर… तर…पण…शिवसेना आज देशातील मोठा राष्ट्रीय पक्ष असता \nमुंबईसह राज्यभरात पावसाचा जोर ओसरला\n पाच दिवसात सोने दरात साडेतीन हजारांची वाढ, तोळ्याचा भाव तब्बल…\nपरदेश शिष्यवृत्तीसाठी इच्छुक विद्यार्थ्यांना सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचा दिलासा\nअरबी समुद्रात 40 मैलावर अडकलेल्या मच्छिमारांची अखेर सुटका\nमला गुरांचा चाराही खावा लागला तरी चालेल, पण…: शोएब अख्तर\n‘लोकांनी घराबाहेर पडू नये, कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून मुंबईत साचू दिलं’ – प्रसाद लाड\n1 सप्टेंबर ते 14 नोव्हेंबर पासून टप्प्याटप्प्याने शाळा सुरु करण्यााचा केंद्र सरकारचा विचार\nनॉन चायनीज स्मार्टफोनवर जबरदस्त मिळतेय सूट\nएकनाथ खडसेंना वाढीव वीजबिलाचा ‘शॉक’, बिलात सूट देण्याची मागणी\nपंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली तर, सांगलीत कृष्णा नदीपात्रातही 15 बोटी तैनात\n#CoronaVirus: वर्षांवरील कलाकारांना पुन्हा शूटिंगची परवानगी, ठाकरे सरकारचा आदेश हायकोर्टाने बदलला\nनांदेडमधील भाजपा खासदार चिखलीकरांना कोरोनाची लागण\nएकनाथ खडसेंना महावितरणकडून 1 लाख 4 हजारांचे वाढीव वीज बिल\n#CoronaVirus | क्वारंटाईनमधून १२९ जण वरळी कोळीवाड्यात परतले\nशालेय अभ्यासक्रमात ‘शरद कमळ बघ’,यावर शरद पवार म्हणतात…\n‘छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव शौचालयाला\nउद्धव ठाकरेंच्या अ���ोध्या दौऱ्यात शरयू किनारी आरती नाही\n#Covid-19 | कार्यालये सुरु करण्यापूर्वी निर्जंतुक करणे बंधनकारक\nराज्याच्या अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या घोषणा\nकोरोनाचा संशयित रुग्ण रत्नागिरीत, शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल\nयेत्या दोन वर्षांत सर्व ग्रामपंचायती ऑप्टिकल फायबरने जोडणार : मुख्यमंत्री\nस्थायी समितीकडून तब्बल दोन कोटी ६६ हजार रुपयांची विकासकामे मंजूर\n१७०० कोटींच्या लेखापरीक्षणासाठीएक महिन्यात फायली उपलब्धकरून द्या: सीमा सावळे\nपिंपळे सौदागरमध्ये प्लॅस्टिक बॅग्ज वापराला बंदी\nराज्यात 1 लाखापर्यंत थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांची यादी मागवली\nराणीबागेमध्ये जाण्यास महापौर विश्वनाथ महाडेश्वर नाखुश\nकोयनेतून ३०७४ क्युसेकने विसर्ग…कर्नाटकची तहान भागविण्यासाठी पाणी\nमहिलांवरील अत्याचार कमी करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे : जया बच्चन\nतीचे संबंध ‘कासव’ गतीने सुधारत आहेत : उद्धव ठाकरे\nरिझर्व्ह बँकेचे नियम मोडल्याचा बँकांना फटका…राज्यातल्या १२ बँकांवर टाच\nनागरिकहो….’आधार’नं लिंक नसलेली बँक खाती बंद होणार\n विमान अपघातात ठार झालेला पायलट महाराष्ट्राचा सुपुत्र, दीपक साठे यांनी गमावला जीव\nआता, दररोज बदलणार पेट्रोल-डिझेलच्या किंमती\nmahaenews.com हे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nमुख्य कार्यालय : महाईन्यूज,पत्ता : विश्वकर्मा बिल्डींग, जे. के. सावंत मार्ग, दादर, मुंबई, २८.\nपुणे विभागीय कार्यालय : महाईन्यूज, विशाल ई-स्क्वेअर सिनेमा जवळ, पिंपरी -चिंचवड,पुणे ४११०१८\nउस्मानाबाद विभागीय कार्यालय : तांबरी, कलेक्टर निवासस्थानाच्या पाठीमागे, उस्मानाबाद.\nसोलापूर विभागीय कार्यालय: होडगी रोड, चेतन फौंड्रीसमोर, सोलापूर.\nकोल्हापूर विभागीय कार्यालय: जय गणेश बिल्डींग, सायबर चौक, विद्यापीठ रोड, कोल्हापूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00576.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/for-cm-devendra-fadnavis-uddhav-thackeray-first-then-delhi/articleshow/71300478.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article3", "date_download": "2020-08-07T21:38:39Z", "digest": "sha1:LHHSAMMOVSZFQSV7CBSBYYWIMKDPZF37", "length": 12672, "nlines": 116, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n आधी उद्धव, मग दिल्ली\nभाजप व शिवसेनेतील जागावाटपाचा तिढा कायम असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आधी मुंबईत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करूनच दिल्ली गाठणार आहेत. दिल्लीत ते जागावाटपाबाबत पक्षनेतृत्वाशी चर्चा करणार आहेत.\nमुंबई: भाजप व शिवसेनेतील जागावाटपाचा तिढा कायम असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आधी मुंबईत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करूनच दिल्ली गाठणार आहेत. दिल्लीत ते जागावाटपाबाबत पक्षनेतृत्वाशी चर्चा करणार आहेत.\nयुतीचे गाडे अडलेले असतानाच, बुधवारी मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरे बुधवारी नवी मुंबईत एकत्र आले होते. यामध्ये दोघांनीही 'पुढील सरकार युतीचेच' असा विश्वास व्यक्त केल्याने युतीचे संकेत मिळत आहेत. जागांचा तिढा सोडवण्यासाठी बुधवारी रात्री मुख्यमंत्री व उद्धव यांची भेट निश्चित झाली होती. त्यानंतरच मुख्यमंत्री फडणवीस दिल्लीतील नेत्यांची भेट घेण्यासाठी रवाना होणार आहेत. 'बुधवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री 'मातोश्री'वर येऊ शकतात अथवा उद्धव ठाकरे 'वर्षा'वर जाऊन मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू शकतात', अशी माहिती शिवसेनेच्या एका ज्येष्ठ नेत्याने 'मटा'ला दिली. 'मुख्यमंत्री दिल्लीला जाणार, की नाही याविषयी आपल्याला माहिती नाही. मात्र दिल्लीतील नेत्यांशी युतीविषयी अंतिम बोलणी करण्याआधी मुख्यमंत्री हे उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधतील', असे या नेत्याने सांगितले. नवी मुंबईत माथाडी कामगारांच्या मेळाव्यातील गर्दीमुळे या दोघांमध्ये सविस्तर चर्चा होऊ शकली नसली तरी यावेळी दोघांमध्ये युतीबाबतची आवश्यक बोलणी झाल्याचे कळते.\nपुणे: शहरातील तीन विधानसभा मतदारसंघांवर शिवसेनेचा दावा\nवाचा: पक्षबदलूंना मतदारांनीच धडा शिकवावा: उच्च न्यायालय\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फ���्त....\n‘चला हवा येऊ द्या’विरोधात संताप...\nAaditya Thackeray: 'पावसात बाहेर पडण्यासारखी मुंबई ठेवल...\nAaditya Thackeray: आदित्य ठाकरे धमकी देत आहेत का\nAaditya Thackeray आदित्य ठाकरे यांनी मौन सोडले; सुशांतच...\nबात्रा यांच्या वक्तव्यावरून गदारोळ महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nसुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी रिया चक्रवर्तीला अटक होणार\n'संयुक्त राष्ट्रा'च्या गाडीतील आक्षेपार्ह सेक्स व्हिडिओ व्हायरल\nहरयाणा: सेक्स रॅकेट उघडकीस\nमार्क्ससाठी सेक्स घोटाळा: विरोधकांची CBI चौकशीची मागणी\nऔरंगाबादमध्ये जीवाची बाजी लावून तरुणांनी वाचवले बुडणाऱ्या तरुणाचे प्राण\nराफेल विमाने भारतात दाखल, नौदलाकडून स्वागत\nजळगावजळगावचं टेन्शन वाढलं; करोनाबाधितांचा 'हा' आकडा धोक्याचा\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\nLive: कोल्हापूरात दिवसभरात २४० करोना बाधित रुग्ण आढळले\nदेश'अयोध्येत मशिदीसोबत रुग्णालय उभारण्यासाठी १ महिन्याचा पगार देणार'\nदेशचीनमधून बाहेर पडणाऱ्या विदेशी कंपन्यांना गुजरातचे रेड कार्पेट\nदेश'पावसामुळे धावपट्टीचा अंदाज न आल्याने विमानाला अपघात'\nदेशकुठल्याही स्थितीसाठी सज्ज राहा, लष्कर प्रमुखांचे आदेश\nकोल्हापूरब्रह्मनाळमध्ये नवी बोट पोहचताच परत मागितली; मंत्र्याने केला फोन\n कोकणात गणपती स्पेशल ट्रेन, २ दिवसांत घोषणा\nविज्ञान-तंत्रज्ञानइंडियन ब्रँड Shinco चे ३ जबरदस्त टीव्ही लाँच, जाणून घ्या किंमत-फीचर्स\nरिलेशनशिपभावाच्या संगतीत बहिण बनू शकते एक चांगली व्यक्ती, आम्ही नाही विज्ञान म्हणतंय हे\nमोबाइलसर्वात जास्त विकला जाणारा अँड्रॉयड फोन झाला स्वस्त; नवी किंमत पाहा\nआजचं भविष्यमकर : स्वतःच्या आनंदात रममाण व्हाल; वाचा, आजचे राशीभविष्य\nहेल्थनिरोगी आरोग्यासाठी वयानुसार किती वेळ झोपणे ठरेल योग्य\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00576.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7/10", "date_download": "2020-08-07T20:53:16Z", "digest": "sha1:4JX2XHYXMDP25BI7Y26BLXHIETW7Q4T6", "length": 5245, "nlines": 84, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nगणेश मंडपात आग,युवकाचा मृत्यू\nपती-पत्नीची एकमेकांविरुद्ध तक्रार; तिघांना दिली कोठडी\nगणेश मंडपात आग,युवकाचा मृत्यू\nलता मनातलीः ​​​घे जन्म तू फिरोनि...\nपुन्हा पाहून घ्यावा ‘एकच प्याला’\nएकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या\n‘बाळापुरातून शेतकऱ्यांचा आमदार निवडणार’\nलालबहादूर शास्त्रींच्या रहस्यमय मृत्यूची चौकशी करा\n'द किंग ऑफ द ब्लूज' बी. बी. किंग यांना गुगलचा सलाम\nनैराश्य समुपदेशन केंद्रावरच आत्महत्येची वेळ\nई-बससाठी हवी पर्यावरणपूरक वीज\nबाहेरच्यांचा संघटीतपणे मुकाबला करू\nपीक विम्यासाठी शेतकरी आक्रमक\nअनाथ, अपंग प्राण्यांचा आधार\nवडापाव मागत लांबविले २२ हजार\nसावकारी जाचाला कंटाळून आत्महत्या\nधर्मा पाटील आत्महत्या प्रकरणात तीन अधिकाऱ्यांवर गुन्हे\nधर्मा पाटील आत्महत्या प्रकरणात तीन अधिकाऱ्यांवर गुन्हे\nभाजीच्या गंजात होरपळलेल्या मुलीचा मृत्यू\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00576.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/944142", "date_download": "2020-08-07T21:20:41Z", "digest": "sha1:INYIFZXJGZF7K3QMFN3GNHHGJWAVG3WC", "length": 2440, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"१९४८ उन्हाळी ऑलिंपिक\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"१९४८ उन्हाळी ऑलिंपिक\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१९४८ उन्हाळी ऑलिंपिक (संपादन)\n०७:१७, २७ फेब्रुवारी २०१२ ची आवृत्ती\n०५:५४, २६ डिसेंबर २०११ ची आवृत्ती (संपादन)\nनिनावी (चर्चा | योगदान)\n०७:१७, २७ फेब्रुवारी २०१२ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nEmausBot (चर्चा | योगदान)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00576.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://mahaenews.com/154104/", "date_download": "2020-08-07T21:30:24Z", "digest": "sha1:ZNKTCRRB3YO4IJHSXCMJGLI34ZMKFO6C", "length": 23182, "nlines": 233, "source_domain": "mahaenews.com", "title": "सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावर मुख्यमंत्री पहिल्यांदाच बोलले, फडणवीसांना सुनावले | Mahaenews", "raw_content": "\n विमान अपघातात ठा��� झालेला पायलट महाराष्ट्राचा सुपुत्र, दीपक साठे यांनी गमावला जीव\n#CoronaVirus: कोरोना लस 225 रुपयांना उपलब्ध होणार, सिरम इन्स्टिट्यूटचा बिल गेट्स फाऊंडेशनसोबत 10 कोटी डोसचा करार\nविमानतळावर एअर इंडियाचं विमान क्रॅश, विमानाचे दोन तुकडे\nमुंबईत परतणाऱ्यांसाठी आता १४ दिवसांचा होम क्वारंटाइन; पालिकेचा निर्णय\nकोरोनाविरुद्धच्या लढाईत मोठं यश, १२ ऑगस्ट रोजी रशिया करणार लसीची नोंदणी\nSushant Sing Suicide Case: ईडीकडून रियाची कसून चौकशी, भाऊ शौविक कार्यालयात दाखल\n…जर… तर…पण…शिवसेना आज देशातील मोठा राष्ट्रीय पक्ष असता \nमुंबईसह राज्यभरात पावसाचा जोर ओसरला\n पाच दिवसात सोने दरात साडेतीन हजारांची वाढ, तोळ्याचा भाव तब्बल…\nपरदेश शिष्यवृत्तीसाठी इच्छुक विद्यार्थ्यांना सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचा दिलासा\nHome breaking-news सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावर मुख्यमंत्री पहिल्यांदाच बोलले, फडणवीसांना सुनावले\nसुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावर मुख्यमंत्री पहिल्यांदाच बोलले, फडणवीसांना सुनावले\nमुंबई: सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणामुळे वातावरण ढवळून गेलेले आहे. बिहार आणि महाराष्ट्र पोलिसांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहे. या राजकारणावरून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत भाजपला फटकारून काढलेले आहे. ‘अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा मुंबई पोलीस हे चांगल्या प्रकारे तपास करत आहे. मुंबई पोलीस हे कार्यक्षम आहे. जर कुणाकडे काही पुरावे असेल तर त्यांनी ते मुंबई पोलिसांकडे सोपवावे, कुणीही या प्रकरणी राजकारण करू नये’ असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला टोला लगावला आहे.\nतसंच, ‘या प्रकरणी पुरावे हे महत्त्वाचे आहे. जर कुणाकडे असतील तर त्यांनी ते पोलिसांकडे दिलेच पाहिजे. दोषींची चौकशी करून पुढील कारवाई केली जाईल, पण या प्रकरणाचा वापर महाराष्ट्र आणि बिहार या दोन राज्यांमध्ये वाद निर्माण करण्यासासाठी करू नका’ असंही उद्धव ठाकरे यांनी राजकारण करणाऱ्यांना बजावलेलं आहे.\nकाही दिवसांपूर्वी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी असे स्पष्ट केले होते की, ‘या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे दिला जाणार नाही कारण तपास करण्यासाठी मुंबई पोलीस सक्षम आहेत.’ त्यानंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडण��ीस यांनी या वादामध्ये उडी घेतलेली होती. या प्रकरणाची चौकशी सीबीआयने करावी असं व्यापक जनमत आहे. पण, राज्य सरकारची अनुत्सुकता पाहता किमान ईडीने या प्रकरणी ईसाआयआर दाखव करावी, अशी मागणी फडणवीस यांनी केलेली होती. या प्रकरणात गैरव्यवहार आणि मनी लॉड्रिंग असल्याचे आढळून आल्याने याबाबत ईडीने चौकशी करावी अशी मागणी फडणवीस यांनी केलेली होती.\nदेशात महिन्याभरात सापडले ११ लाख नवे रुग्ण\nदेशात गेल्या २४ तासांत सापडले ५७ हजारांहून अधिक रुग्ण\n विमान अपघातात ठार झालेला पायलट महाराष्ट्राचा सुपुत्र, दीपक साठे यांनी गमावला जीव\n#CoronaVirus: कोरोना लस 225 रुपयांना उपलब्ध होणार, सिरम इन्स्टिट्यूटचा बिल गेट्स फाऊंडेशनसोबत 10 कोटी डोसचा करार\nविमानतळावर एअर इंडियाचं विमान क्रॅश, विमानाचे दोन तुकडे\nमुंबईत परतणाऱ्यांसाठी आता १४ दिवसांचा होम क्वारंटाइन; पालिकेचा निर्णय\nकोरोनाविरुद्धच्या लढाईत मोठं यश, १२ ऑगस्ट रोजी रशिया करणार लसीची नोंदणी\nSushant Sing Suicide Case: ईडीकडून रियाची कसून चौकशी, भाऊ शौविक कार्यालयात दाखल\n…जर… तर…पण…शिवसेना आज देशातील मोठा राष्ट्रीय पक्ष असता \nमुंबईसह राज्यभरात पावसाचा जोर ओसरला\n पाच दिवसात सोने दरात साडेतीन हजारांची वाढ, तोळ्याचा भाव तब्बल…\nपरदेश शिष्यवृत्तीसाठी इच्छुक विद्यार्थ्यांना सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचा दिलासा\n विमान अपघातात ठार झालेला पायलट महाराष्ट्राचा सुपुत्र, दीपक साठे यांनी गमावला जीव\n#CoronaVirus: कोरोना लस 225 रुपयांना उपलब्ध होणार, सिरम इन्स्टिट्यूटचा बिल गेट्स फाऊंडेशनसोबत 10 कोटी डोसचा करार\nविमानतळावर एअर इंडियाचं विमान क्रॅश, विमानाचे दोन तुकडे\nमुंबईत परतणाऱ्यांसाठी आता १४ दिवसांचा होम क्वारंटाइन; पालिकेचा निर्णय\nकोरोनाविरुद्धच्या लढाईत मोठं यश, १२ ऑगस्ट रोजी रशिया करणार लसीची नोंदणी\nSushant Sing Suicide Case: ईडीकडून रियाची कसून चौकशी, भाऊ शौविक कार्यालयात दाखल\n…जर… तर…पण…शिवसेना आज देशातील मोठा राष्ट्रीय पक्ष असता \n विमान अपघातात ठार झालेला पायलट महाराष्ट्राचा सुपुत्र, दीपक साठे यांनी गमावला जीव\n#CoronaVirus: कोरोना लस 225 रुपयांना उपलब्ध होणार, सिरम इन्स्टिट्यूटचा बिल गेट्स फाऊंडेशनसोबत 10 कोटी डोसचा करार\nविमानतळावर एअर इंडियाचं विमान क्रॅश, विमानाचे दोन तुकडे\nमुंबईत परतणाऱ्यांसाठी आता १४ दिवसांचा होम क्वारंटाइन; पालिकेचा निर्णय\nकोरोनाविरुद्धच्या लढाईत मोठं यश, १२ ऑगस्ट रोजी रशिया करणार लसीची नोंदणी\nSushant Sing Suicide Case: ईडीकडून रियाची कसून चौकशी, भाऊ शौविक कार्यालयात दाखल\n…जर… तर…पण…शिवसेना आज देशातील मोठा राष्ट्रीय पक्ष असता \n विमान अपघातात ठार झालेला पायलट महाराष्ट्राचा सुपुत्र, दीपक साठे यांनी गमावला जीव\n#CoronaVirus: कोरोना लस 225 रुपयांना उपलब्ध होणार, सिरम इन्स्टिट्यूटचा बिल गेट्स फाऊंडेशनसोबत 10 कोटी डोसचा करार\nविमानतळावर एअर इंडियाचं विमान क्रॅश, विमानाचे दोन तुकडे\nमुंबईत परतणाऱ्यांसाठी आता १४ दिवसांचा होम क्वारंटाइन; पालिकेचा निर्णय\nकोरोनाविरुद्धच्या लढाईत मोठं यश, १२ ऑगस्ट रोजी रशिया करणार लसीची नोंदणी\nSushant Sing Suicide Case: ईडीकडून रियाची कसून चौकशी, भाऊ शौविक कार्यालयात दाखल\n…जर… तर…पण…शिवसेना आज देशातील मोठा राष्ट्रीय पक्ष असता \nमुंबईसह राज्यभरात पावसाचा जोर ओसरला\n पाच दिवसात सोने दरात साडेतीन हजारांची वाढ, तोळ्याचा भाव तब्बल…\nपरदेश शिष्यवृत्तीसाठी इच्छुक विद्यार्थ्यांना सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचा दिलासा\nअरबी समुद्रात 40 मैलावर अडकलेल्या मच्छिमारांची अखेर सुटका\nमला गुरांचा चाराही खावा लागला तरी चालेल, पण…: शोएब अख्तर\n‘लोकांनी घराबाहेर पडू नये, कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून मुंबईत साचू दिलं’ – प्रसाद लाड\n1 सप्टेंबर ते 14 नोव्हेंबर पासून टप्प्याटप्प्याने शाळा सुरु करण्यााचा केंद्र सरकारचा विचार\nनॉन चायनीज स्मार्टफोनवर जबरदस्त मिळतेय सूट\nएकनाथ खडसेंना वाढीव वीजबिलाचा ‘शॉक’, बिलात सूट देण्याची मागणी\nपंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली तर, सांगलीत कृष्णा नदीपात्रातही 15 बोटी तैनात\n#CoronaVirus: वर्षांवरील कलाकारांना पुन्हा शूटिंगची परवानगी, ठाकरे सरकारचा आदेश हायकोर्टाने बदलला\nनांदेडमधील भाजपा खासदार चिखलीकरांना कोरोनाची लागण\nएकनाथ खडसेंना महावितरणकडून 1 लाख 4 हजारांचे वाढीव वीज बिल\n#CoronaVirus | क्वारंटाईनमधून १२९ जण वरळी कोळीवाड्यात परतले\nशालेय अभ्यासक्रमात ‘शरद कमळ बघ’,यावर शरद पवार म्हणतात…\n‘छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव शौचालयाला\nउद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यात शरयू किनारी आरती नाही\n#Covid-19 | कार्यालये सुरु करण्यापूर्वी निर्जंतुक करणे बंधनकारक\nराज्याच्या अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या घोषणा\nकोरोनाचा संशयित रुग्ण रत्नागिरीत, शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल\nयेत्या दोन वर्षांत सर्व ग्रामपंचायती ऑप्टिकल फायबरने जोडणार : मुख्यमंत्री\nस्थायी समितीकडून तब्बल दोन कोटी ६६ हजार रुपयांची विकासकामे मंजूर\n१७०० कोटींच्या लेखापरीक्षणासाठीएक महिन्यात फायली उपलब्धकरून द्या: सीमा सावळे\nपिंपळे सौदागरमध्ये प्लॅस्टिक बॅग्ज वापराला बंदी\nराज्यात 1 लाखापर्यंत थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांची यादी मागवली\nराणीबागेमध्ये जाण्यास महापौर विश्वनाथ महाडेश्वर नाखुश\nकोयनेतून ३०७४ क्युसेकने विसर्ग…कर्नाटकची तहान भागविण्यासाठी पाणी\nमहिलांवरील अत्याचार कमी करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे : जया बच्चन\nतीचे संबंध ‘कासव’ गतीने सुधारत आहेत : उद्धव ठाकरे\nरिझर्व्ह बँकेचे नियम मोडल्याचा बँकांना फटका…राज्यातल्या १२ बँकांवर टाच\nनागरिकहो….’आधार’नं लिंक नसलेली बँक खाती बंद होणार\n विमान अपघातात ठार झालेला पायलट महाराष्ट्राचा सुपुत्र, दीपक साठे यांनी गमावला जीव\nआता, दररोज बदलणार पेट्रोल-डिझेलच्या किंमती\nmahaenews.com हे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nमुख्य कार्यालय : महाईन्यूज,पत्ता : विश्वकर्मा बिल्डींग, जे. के. सावंत मार्ग, दादर, मुंबई, २८.\nपुणे विभागीय कार्यालय : महाईन्यूज, विशाल ई-स्क्वेअर सिनेमा जवळ, पिंपरी -चिंचवड,पुणे ४११०१८\nउस्मानाबाद विभागीय कार्यालय : तांबरी, कलेक्टर निवासस्थानाच्या पाठीमागे, उस्मानाबाद.\nसोलापूर विभागीय कार्यालय: होडगी रोड, चेतन फौंड्रीसमोर, सोलापूर.\nकोल्हापूर विभागीय कार्यालय: जय गणेश बिल्डींग, सायबर चौक, विद्यापीठ रोड, कोल्हापूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00577.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%9D%E0%A4%B0_%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2020-08-07T21:35:29Z", "digest": "sha1:PCRS53MXW2TDMID3LP6C2EP6OO5AUDCA", "length": 9967, "nlines": 39, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "पुलित्झर पुरस्कार - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nपुलित्झर पुरस्कार हा वृत्तपत्रीय सदरलिखाण, वाङ्मय आणि सांगीतिक रचनेसाठी दिला जातो. इ.स. १९१७ साली अमेरिकन प्रकाशक जोसेफ पुलित्झर याने हा पुरस्कार सुरू केला.अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरातील कोलंबिया विद्यापीठाकडे या पुरस्काराचे व्यवस्थापन आहे. दरवर्षी २१ प्रकारच्या साहित्याला हा पुरस्कार दिला जातो. दहा हजार डॉलर रोख आणि प्रशस्तिपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. समाजसेवास्वरूप वृत्तपत्रीय लेखनासाठी एक सुवर्णपदकही असते. जोसेफ पुलित्झर यांच्या इ.स. १९०४ च्या मृत्युपत्रानुसार, लेखनास उत्तम प्रोत्साहन प्रदान करण्याच्या हेतूने हा पुरस्कार पुलित्झर यांनी सुरू केला. पत्रकारितामध्ये चार, अक्षरे आणि नाटक श्रेणीत चार, शिक्षण श्रेणीत एक असे पारितोषिके आणि पाच प्रवासी शिष्यवृत्ती यासाठी पुलित्झर दिला जातो. हा पुरस्कार कोलंबिया यूनिवर्सिटीकडून दिला जातो.\nया पुलित्झर पुरस्काराला, पुलित्झर सन्मान किंवा पुलित्झर पारितोषिक असेही म्हटले जाते.\nपुलित्झर पुरस्कार मिळालेले भारतीयसंपादन करा\nगोविंद बिहारीलाल : हे बर्कले येथील कोलंबिया विद्यापीठात शिकत होते. नंतर ते सॅनफ्रान्सिस्को एक्झॅमिनरमध्ये विज्ञान संपादक झाले. त्यांना १९३७ मध्ये पत्रकारितेत पुलित्झर पुरस्कार मिळाला.\nझुंपा लहिरी : भारतीय वंशाच्या झुंपा लाहिरी यांना 'इंटरप्रीटर्स ऑफ मेलडीज' या पुस्तकासाठी 'कादंबरी' गटात हा पुरस्कार इ.स. २००० मध्ये मिळाला. त्यांच्या 'द नेमसेक' या कादंबरीवर मीरा नायर यांनी चित्रपट काढला. त्या बंगाली वंशाच्या असून सध्या अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ओबामा यांच्या कला व मानवविद्या समितीच्या सदस्या आहेत.\nगीता आनंद या भारतीय वंशाच्या पत्रकार असलेल्या महिलेस २००३ मध्ये 'पॉम्प डिसीज अ मस्क्युलर कंडिशन' या मालिकेसाठी हा पुरस्कार मिळाला. त्यावर नंतर 'एक्स्ट्रॅऑर्डिनरी मेझर्स' हा चित्रपट निघाला.’बोस्टन ग्लोब’मध्ये त्या पत्रकारिता करीत होत्या.\nसिद्धार्थ मुखर्जी हे कर्करोगाचे डॉक्टर असून त्यांनी त्या रोगावर संशोधन केले आहे. कोलंबिया विद्यापीठात त्यांनी साहाय्यक प्राध्यापक म्हणून काम केले. स्टॅनफर्ड विद्यापीठाचे ते पदवीधर असून 'ऱ्होडस स्कॉलर' म्हणून नावाजले गेले आहेत. त्यांना 'नॉन फिक्शन' गटात 'द एम्परर ऑफ ऑल मेलडीज- अ बायोग्राफी ऑफ कॅन्सर' या पुस्तकासाठी २०११ मध्ये पुलित्झर पुरस्कार मिळाला.\nविजय शेषाद्री - एक भारतीय वं���ाचे पत्रकार. यांना ’थ्री सेक्शन्स’ या काव्यसंग्रहासाठी २०१४ साली पुलित्झर पारितोषिक मिळाले आहे. शेषाद्री न्यूयोर्कमधील एका महाविद्यालयात कविता आणि काव्यशास्त्र शिकवतात. गेलीदोन दशके शेषाद्रींचे नाव अमेरिकी कविजगतात प्रसिद्ध आहे. त्यांनी आपल्यालेखनाची सुरुवात ’न्य़ूयॉर्कर’ या वृत्तपत्रातून मुद्रितशोधक म्हणून केली होती. अमेरिकेतील ट्विन टॉवर्स पडल्यानंतर शेषाद्री यांच्या त्या विषयावर लिहिलेल्या ’डिस‍ॲपिरन्सेस’ या कवितेने त्यांचे नाव जगभरात गेले.\nपुलित्झर पुरस्कार अन्य विजेतेसंपादन करा\nकोल्सन व्हाइटहेड यांच्या \"अंडरग्राऊंड रेलरोड\" पुस्तकाला पुलित्झर पुरस्कार दिला गेला.\n\"अंडरग्राऊंड रेलरोड\" या पुस्तकाला ‘कल्पनारम्य (फिक्शन)’ श्रेणीसाठी पुलित्झर पुरस्कार मिळाला आहे. या पुस्तकाचे लेखक कोल्सन व्हाइटहेड हे आहेत. हे पुस्तक डबलडे चे प्रकाशन आहे. पुलित्झर पुरस्काराचे हे १०१ वे वर्ष आहे.\n️\"अक्षरे आणि नाटक\" श्रेणीतील विजेते -हीशाम मातर (आत्मचरित्र); हेदर ॲन थॉम्पसन (इतिहास); मॅथ्यू डेस्मंड (सर्वसाधारण), त्येहिम्बा जेस (कविता), लिन नोटेज (नाट्य).\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १ जून २०१७ रोजी १३:४६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00577.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/385315", "date_download": "2020-08-07T22:18:30Z", "digest": "sha1:44BIAMAMJX222JBTVJGWX2HEWSZTRZKX", "length": 2603, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"१९४८ उन्हाळी ऑलिंपिक\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"१९४८ उन्हाळी ऑलिंपिक\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१९४८ उन्हाळी ऑलिंपिक (संपादन)\n२०:४३, २३ जून २००९ ची आवृत्ती\n७१ बाइट्सची भर घातली , ११ वर्षांपूर्वी\n२०:१८, ३० डिसेंबर २००८ ची आवृत्ती (संपादन)\nVolkovBot (चर्चा | योगदान)\n२०:४३, २३ जून २००९ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nTXiKiBoT (चर्चा | योगदान)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00577.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://mr.my-ip-is.com/52.14.145.245", "date_download": "2020-08-07T22:03:23Z", "digest": "sha1:44K7B5RVQAZUE37OLVXGGYWTZBSJSDH5", "length": 7020, "nlines": 46, "source_domain": "mr.my-ip-is.com", "title": "माझे आयपी काय आहे, मायप वर आपला पत्ता IPv4 IPv6 दशांश. 52.14.145.245", "raw_content": "\nआयएसपी यादी IPV6 अनुकूलन स्पीड टेस्ट रोमन अंकांमध्ये तुमचा आयपी IPv4 आणि IPv6 पीएचपी सबनेट कॅल्क्युलेटर भौगोलिक स्थान\nव्हीपीएन काय आहेVLAN काय आहेसोशल इंजिनियरिंग अटॅक टाळण्यासाठी 8 मार्गएंटरप्राइज वायरलेस नेटवर्क सुरक्षित करण्यासाठी व्हीपीएन वापरणेलिंकिज़ डब्ल्यूआरटीएक्सएनएक्सजी वायरलेस जी ब्रॉडबँड राउटर सुरक्षित करणे\nया आयपी पत्त्याची पूर्वी शोध घेण्यात आली आहे:\nआपला आयपी पांढर्या सूचीत घेण्यासाठी फक्त तांत्रिक व्यक्ती किंवा मुलीसह सामायिक करा. आपल्या आयपी सामायिक करण्यासाठी फक्त बटनांपैकी एकावर क्लिक करा.\nLOC डब्लिन युनायटेड स्टेट्स\nआरईजीः ओहायो अमेरिका / न्यू_यॉर्क\nजीपीएस अक्षांश निर्देशित करते: 40.0992 (40 ° 5 '57.12 \") रेखांश: -एक्सNUMएक्स (-83.1141 ° 83' 6\").\nवापरलेले उपकरण एक आहे नावासह , (चालू), वर चालत आहे. वापरलेला ब्राउझर आहे आवृत्ती by .\nमाझे आईपी काय आहे\nमायप वर आईपी आयपी तुमचा पत्ता IPv4 IPv6 दशांश\nमाझे आयपी ipxXX काय आहे\nआपला आयपी पत्ता 52.14.145.245 आहे. माय-ip-is.com शोधण्याकरिता सुलभ असू शकते आयपी पत्तेशोधण्यासाठी, भौगोलिक स्थान आयपी अॅड्रेस, प्रॉक्सी तपासणी, ईमेल ट्रेसिंग आणि ब्लॅकलिस्ट चेक. नवीनः आमच्याबरोबर इंटरनेटची स्पीड तपासा स्पीड टेस्ट.\nरोमन अंकांमध्ये आपली आयपी जाणून घेऊ इच्छिता आपली तपासणी करा रोमन अंक IP.\nमाझे आईपी काय आहे in रोमन अंक.\nआयपी पत्ता काय आहे\nइंटरनेट प्रोटोकॉल अॅड्रेस (किंवा आयपी ऍड्रेस / मायिप) हा एक अद्वितीय पत्ता आहे जो स्वतःला ओळखण्यासाठी आणि आयपी नेटवर्कमधील इतर डिव्हाइसेससह संप्रेषण करण्यासाठी वैयक्तिक संगणक, टॅब्लेट आणि स्मार्टफोन सारख्या डिव्हाइसेसचे संगणन करतो. आयपी नेटवर्कशी कनेक्ट केलेले कोणतेही डिव्हाइस नेटवर्कमध्ये एक अनन्य आयपी पत्ता असणे आवश्यक आहे. एखादे IP पत्ता रस्त्याच्या पत्त्याशी किंवा टेलिफोन नंबरशी संबंधित आहे ज्याचा वापर एखाद्या विशिष्ट घटकास ओळखण्यासाठी केला जातो. आज आयपी पत्त्यांच्या दोन आवृत्त्या आहेत, तथापि आपला संगणक नेहमी इंट��नेटशी संप्रेषण करण्यासाठी एक पत्ता वापरत आहे. त्यांना IPV4 आणि IPV6 (आयपी आवृत्ती 4 आणि आयपी आवृत्ती 6).\nआयपी चिकन - काय आहे मायिप पत्ता माझे आयपी: 52.14.145.245 आहे. आपला आयपी शोधा.\nमाय-आईपी / माझे आईपी आणि मायिप, मायिप अनुकरणीय आहेत.\nया आयपी - 52.14.145.245 बद्दल भौगोलिक स्थान माहिती\nLOC: डब्लिन युनायटेड स्टेट्स\nआरईजीः ओहायो अमेरिका / न्यू_यॉर्क\nमाझे काय आहे आयपी पत्ता माझे आयपी हे आहे: 52.14.145.245 आपले आयपी तपासा.\nमाय-ip-is.com ही एक सेवा आहे जी आपला IP पत्ता आणि काही अधिक माहिती प्रदान करते.\nआयपी पत्त्यांवर अधिक जाणून घ्या माझे आईपी आहे विकीपीडियावर. अधिक DNS साधने वर आढळू शकते MXcorrect.com\nमाझे आईपी सर्व भाषांमध्ये उपलब्ध आहे पहा मायइप मुख्यपृष्ठ भाषा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00577.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/current-affairs-11-september-2019/", "date_download": "2020-08-07T20:58:02Z", "digest": "sha1:ENFVHTGLDAAKLJCZXU7ZF2X7WEDVAUWW", "length": 18494, "nlines": 114, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Top 10 Current Affairs 11 September 2019 - Chalu Ghadamodi", "raw_content": "\n(AIIMS) अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत 3803 जागांसाठी भरती (ACTREC) टाटा स्मारक केंद्राच्या ACTREC मध्ये 145+जागांसाठी भरती [मुदतवाढ] IBPS मार्फत 'प्रोबेशनरी ऑफिसर/मॅनेजमेंट ट्रेनी' पदांच्या 1417 जागांसाठी भरती (MAHA TET) महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2019 निकाल (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2020 (NSC) राष्ट्रीय बियाणे महामंडळात 220 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (UPSC CDS) UPSC मार्फत संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (CDS- II) 2020 (NCL) नॉर्थर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये 1007 जागांसाठी भरती (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘कॉन्स्टेबल’ पदाच्या 5846 जागांसाठी मेगा भरती (ITI) औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रवेश प्रक्रिया 2020-21 (NBE) राष्ट्रीय परीक्षा मंडळात 90 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (SEBI) सिक्युरिटीज् & एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया मध्ये 147 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (VVCMC) वसई विरार शहर महानगरपालिकेत 168 जागांसाठी भरती (Indian Army) भारतीय सैन्य भरती 2020 महाराष्ट्र SSC -10 वी निकाल 2020 - SSC Result (ONGC) तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात अप्रेंटिस पदांच्या 4182 जागांसाठी भरती (AAI) भारतीय विमानतळ प्राधिकरणात 180 जागांसाठी भरती (SBI CBO) भारतीय स्टेट बँकेत CBO पदाच्या 3850 जागांसाठी भरती (NIRDPR) राष्ट्रीय ग्रामीण विकास व पंचायती राज संस्थेत 510 जागांसाठी भरती (CRPF) केंद्रीय राखीव पोलीस दलात 789 जागांसाठी भरती (BMC) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 245 जागांसाठी भरती (NMMC) नवी मुं��ई महानगरपालिकेत 5543 जागांसाठी भरती (UCIL) युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये 136 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (DRDO) संरक्षण संशोधन व विकास संघटनेत 311 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (NTPC) नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये 275 जागांसाठी भरती (NIRRH) राष्ट्रीय प्रजनन आरोग्य संशोधन संस्थेत विविध पदांची भरती (RCFL) राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लि. मध्ये 393 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (MMRDA) मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत मेगा भरती 2020 (MMRC) मुंबई मेट्रो रेल्वेत 5637 जागांसाठी मेगा भरती\nवर्तमान भरती: 2020 | प्रवेशपत्र | निकाल\nभारतीय वायुसेनेने (एएएफ) हवाई दलाचे स्टेशन अंबाला आधारित 17 स्क्वॉड्रन ‘गोल्डन एरो’ पुन्हा सुरू केले, जे नजीकच्या काळात राफळे लढाऊ विमानांचे पहिले पथक चालवतील.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नेपाळचे पंतप्रधान के.पी.शर्मा ओली यांनी संयुक्तपणे मोतीहारी-अमलेखगंज सीमावर्ती पेट्रोलियम पदार्थांच्या पाइपलाइनचे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उद्घाटन केले.\nकोझीकोडमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या टिकाव विकास लक्ष्य (SDs) च्या अनुषंगाने केरळ भारताचे पहिले आंतरराष्ट्रीय महिला व्यापार केंद्र (iTC) स्थापन करणार आहे.\nमॅककिन्से अँड कंपनीने नवी दिल्ली येथे भारताचे पहिले डिजिटल क्षमता केंद्र (DCC) सुरू करण्यासाठी नीति आयोगाकडून करार केला आहे.\nपीक अवशेष व्यवस्थापन 2019 या विषयावर शेतकर्‍यांची राष्ट्रीय परिषद नवी दिल्ली येथे पार पडली.\nझारखंडमध्ये 12 सप्टेंबर रोजी साहिबगंज मल्टी-मॉडेल टर्मिनल (MMT) चे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते जहाजबांधणी व रासायनिक खते मंत्री मनसुख मांडवीय यांच्या हस्ते होणार आहे. ही एक द्विमार्गी डेटा संप्रेषण प्रणाली आहे आणि गंगा नदीवरील भारताचे दुसरे रिव्हरलाईन मल्टी-मॉडेल टर्मिनल आहे.\nजम्मू-काश्मीरमध्ये आयोडीनयुक्त मीठाचा सर्वाधिक वापर झाला आणि देशातील आयोडीनयुक्त मीठाचा सर्वात कमी वापर म्हणून तामिळनाडू शेवटच्या क्रमांकावर आहे. या अभ्यासात असे दिसून आले आहे की भारतीय कुटुंबांपैकी 76.3% आयोडीनयुक्त मीठ प्रति मिलियन आयोडीनच्या पंधरा घटकांसह वापरतात.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्र संघटनेच्या कॉम्बॅट डिझर्टीफिकेशन (UNCCD) च्या 14 व्या परिषदेच्या (सीओपी 14) पक्षाच्या उच्चस्तरीय विभागाला संबोधित केले. भारतीय संस्कृतीत पृथ्वीला एक पवित्र मानले जाते आणि आईसारखे मानले जाते.\nग्रीन अफोर्डेबल न्यू-हैबिटैट (ANGAN) द्वारे ऑगमेंटिंग नेचरची आंतरराष्ट्रीय परिषद 9-12 सप्टेंबरपासून नवी दिल्ली येथे आयोजित केली गेली. या परिषदेत इमारत क्षेत्रातील उर्जा कार्यक्षमतेवर भर देण्यात आला आहे.\nजम्मू-काश्मीरच्या दोन केंद्र शासित प्रदेशात विभाजन करण्याच्या देखरेखीसाठी केंद्राने तीन सदस्यांचे पॅनेल गठित केले आहे. ही समिती जम्मू-काश्मीरच्या दोन उत्तरेकडील केंद्रशासित प्रदेशांमधील मालमत्ता आणि दायित्वांच्या वितरणाकडे लक्ष देईल, जी यावर्षी 31 ऑक्टोबर रोजी अस्तित्त्वात येईल.\nPrevious (MSBSHSE) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळात 266 जागांसाठी भरती\n» IBPS मार्फत ‘प्रोबेशनरी ऑफिसर/मॅनेजमेंट ट्रेनी’ पदांच्या 1417 जागांसाठी भरती\n» (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘कॉन्स्टेबल’ पदाच्या 5846 जागांसाठी मेगा भरती\n» (AIIMS) अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत 3803 जागांसाठी भरती\n» (SBI CBO) भारतीय स्टेट बँकेत CBO पदाच्या 3850 जागांसाठी भरती\n» (CRPF) केंद्रीय राखीव पोलीस दलात 789 जागांसाठी भरती\n» (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2020\n» (NSC) राष्ट्रीय बियाणे महामंडळात 220 जागांसाठी भरती\n» (MMRC) मुंबई मेट्रो रेल्वेत 5637 जागांसाठी मेगा भरती\n» (MMRDA) मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात 16726 जागांसाठी मेगा भरती\n» (NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात मेगा भरती\n» (MPSC) सहायक मोटार वाहन निरीक्षक पूर्व परीक्षा-2020 प्रवेशपत्र\n» (Vizag Steel) राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड- 188 मॅनेजमेंट ट्रेनी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (IAF) भारतीय हवाई दल एयरमन (ग्रुप X & Y - 01/2021) प्रवेशपत्र\n» (MAHA TET) महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा- 2019 अंतरिम निकाल\n» (UPSC Civil Service) नागरी सेवा (मुख्य) परीक्षा 2019 अंतिम निकाल\n» MPSC सुधारित वेळापत्रक\n» CBSE 10वी/12वी परीक्षांचे वेळापत्रक\n» JEE, NEET परीक्षा जुलै-ऑगस्ट होणार \nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00578.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmanthan.com/2020/07/blog-post_527.html", "date_download": "2020-08-07T21:50:45Z", "digest": "sha1:5PAEEM7EZYFLOCVZW5EAPSV6JAWWT5VN", "length": 8031, "nlines": 56, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "नगर-औरंगाबाद मार्गावरील वाहतुकीच्या मार्गात उद्या बदल. काकासाहेब शिंदे यांच्या बलिदानाला दोन वर्ष पूर्ण. - Lokmanthan.com", "raw_content": "\nHome / Unlabelled / नगर-औरंगाबाद मार्गावरील वाहतुकीच्या मार्गात उद्या बदल. काकासाहेब शिंदे यांच्या बलिदानाला दोन वर्ष पूर्ण.\nनगर-औरंगाबाद मार्गावरील वाहतुकीच्या मार्गात उद्या बदल. काकासाहेब शिंदे यांच्या बलिदानाला दोन वर्ष पूर्ण.\nनगर-औरंगाबाद मार्गावरील वाहतुकीच्या मार्गात उद्या बदल. काकासाहेब शिंदे यांच्या बलिदानाला दोन वर्ष पूर्ण.\nनेवासा तालुका प्रतिनिधी :\nमराठा मोर्चाचे समन्वयकांनी प्रवरासंगम येथील गोदावरी नदी पुलावर बलीदान ते आत्मबलिदान आंदोलन करण्याची घोषणा केल्यानंतर गुरुवारी नगर-औरंगाबाद महामार्गावरील वाहतूक वळविण्याचा निर्णय जिल्हा पोलिस प्रशासनाने घेतला आहे.\nमराठा आरक्षण आंदोलनामध्ये काकासाहेब शिंदे यांनी\nजलसमाधी घेतली या घटनेला गुरुवारी दोन वर्ष पूर्ण होत आहे.त्या अनुषंगाने उद्या मराठा मोर्चाचे समन्वयकांनी प्रवरासंगम येथील गोदावरी नदी पुलावर बलीदान ते आत्मबलिदान आंदोलन करण्याची घोषणा केली आहे.\nआंदोलनात मोठ्याप्रमाणावर नागरिक सहभागी होणार असल्याची शक्यता असून त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी व कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने खबरदारी म्हणून औरंगाबाद - पुणे या महामार्गावरील वाहतूक पैठण,शेवगांव मार्गे वळवण्याचा निर्णय अहमदनगरचे पोलिस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांनी घेतला आहे.\nगुरुवारी पहाटे ५ वाजेपासून दुपारी ३ वाजेपर्यंत या मार्गवरील वाहतूक वळविण्यात आली आहे.सदरील आदेश शासकीय वाहने अंबुलन्स व आपत्कालीन वाहने यांना लागू राहणार नाही.\nअहमदनगरकडून औरंगाबाद कडे जाणाऱ्या वाहनांसाठी वाहतूक मार्ग \n(अहमदनगर-घोडेगाव - कुकाना - शेवंगाव -पैठण -बिडकीन- मार्गे औरंगाबाद)\nऔरंगाबादकडून अहमदनगरकडे जाणाऱ्या वाहनांसाठी वाहतूक मार्ग \n(औरंगाबाद- बिडकीन- पैठण- शेवगाव- मिरी- पांढरीपुलमार्गे- अहमदनगर)\nनगर-औरंगाबाद मार्गावरील वाहतुकीच्या मार्गात उद्या बदल. काकासाहेब शिंदे यांच्या बलिदानाला दोन वर्ष पूर्ण. Reviewed by Dainik Lokmanthan on July 22, 2020 Rating: 5\nमाजी मंत्री प्रा. राम शिंदे यांच्यासह ३८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल \nमाजी मंत्री प्रा. राम शिंदे यां��्यासह ३८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल कर्जत / प्रतिनिधी कर्जत तालुक्यातील माहिजळगाव येथे दूध आं...\nतालुक्यात आज 25 व्यक्ती कोरोना बाधित, पारनेर शहरातील किराणा दुकानदार कोरोना बाधित \nपारनेर भाजी मंडईतील किराणा दुकानदाराच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची आज रात्री रॅपिड चाचणी तालुक्यात आज 25 व्यक्ती कोरोना बाधित, पारनेर ...\nसुरेगाव परिसरात बकरी ईद घरीच साजरी होणार -डॉ. सय्यद \nसुरेगाव परिसरात बकरी ईद घरीच साजरी होणार -डॉ. सय्यद कान्हेगाव/प्रतिनिधी : मुस्लिम धर्माचा पवित्र बकरी ईद सण कोरोनाच्या सावटाखाली असल्याने ...\nगांजीभोयरे येथे दोन गटात तुंबळ हाणामारी, १६ जणांन विरोधात गुन्हा दाखल \nपारनेर तालुक्यातील गांजीभोयरे येथे दोन गटात रस्त्याच्या कारणावरून तुंबळ हाणामारी पारनेर प्रतिनिधी - पारनेर तालुक्यातील ...\nतालुक्यात २४ पॉझिटिव्ह, तर येळपणे येथील एका रुग्णाचा मृत्यू. \nतालुक्यात २४ पॉझिटिव्ह, तर येळपणे येथील एका रुग्णाचा मृत्यू. येळपणे/ प्रतिनिधी :- श्रीगोंदा तालुक्यात आज दिवसभरात एकूण...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00578.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/photos/international/importance-nimoo-india-where-pm-modi-reached-early-morning-a653/", "date_download": "2020-08-07T21:53:27Z", "digest": "sha1:BG3G4CYLVLDSPXEEJGK3OF5AV6PTGDDZ", "length": 29597, "nlines": 327, "source_domain": "www.lokmat.com", "title": "मोदींनी 'या' ठिकाणाला भेट दिल्याने संपूर्ण जग हैराण; येथून एकाच वेळी निशाण्यावर येऊ शकतात चीन-पाकिस्तान - Marathi News | Importance of nimoo for the India where PM Modi reached early in the morning | Latest international News at Lokmat.com", "raw_content": "मंगळवार ४ ऑगस्ट २०२०\n“कोट्यवधी हिंदू बांधवांच्या अचाट इच्छाशक्तीचं स्वप्न पूर्ण; बाळासाहेब ठाकरे असायला हवे होते”\nगोराईची लकीस्टार मच्छीमार बोट समुद्रात बुडाली; ११ जणांना वाचवले तर २ जण अद्याप बेपत्ता\nमुसळधार पावसानं मुंबईची तुंबई; गुडघाभर पाण्यातून महापौरांकडून परिस्थितीचा आढावा\nसुशांतची असिस्टंट मॅनेजर दिशा सालियानची बलात्कारानंतर हत्या, नारायण राणेंचा खळबळजनक आरोप\nसुशांत प्रकरणात वेगळं वळण, ईडीकडून रियाच्या सीएची चौकशी\n'बिग बॉस 14' या दिवशी येणार भेटीला, या कलाकारांची वर्णी लागू शकते घरात\n‘आधी या 6 प्रश्नांचे उत्तर दे...’; बेबो नेपोटिजमवर बोलली आणि कंगना राणौतची सटकली\nSEE PICS : टीव्हीच्या ‘नागीन’वर सगळेच फिदा... निया शर्माच्या या फोटोंची होतेय चर्चा\n#ArrestRheaChakraborty ट्विटरवर होतोय ट्रेंड, युजर्स करता��ेत रियाच्या अटकेची मागणी -PHOTOS\nअर्णब गोस्वामीवर सिनेमा करणार राम गोपाल वर्मा; नाव वाचून बसेल धक्का\nसुप्रिया सुळे आणि अजित पवार याचं रक्षाबंधन\nसुशांतला न्याय मिळावाच पण शेतकरी आत्महत्येबद्दलही बोला\nअजित दादा पवारना मुख्यमंत्रीपदावर बघण्याची इच्छा\nकोरोना महामारीच्या अस्ताला सुरुवात \nभारताची पहिली कोरोना लस पाण्याच्या बॉटलपेक्षाही कमी दरात मिळणार\nकोरोनापेक्षा धोकादायक आहे ‘हा’ रोग; दरवर्षी या आजारामुळे १५ लाख लोकांचा मृत्यू होतो\n रशियाची कोरोनाची लस तयार; अखेर सप्टेंबर महिन्यात लसीचे उत्पादन सुरू होणार\nभारतात कोरोना विषाणूंच्या संक्रमणाची दुसरी लाट येणार जाणून घ्या ICMR च्या तज्ज्ञांचे मत\n'या' औषधांच्या सेवनाने आरोग्यावर होत आहे नकारात्मक परिणाम; तज्ज्ञ म्हणाले की....\nजळगाव- शहरातील चुलत बहीणकडील रक्षाबंधन आटोपून पुन्हा आपल्या गावी परतणार्‍या युवकाचा अपघातात मृत्यू\nभारताची पहिली कोरोना लस पाण्याच्या बॉटलपेक्षाही कमी दरात मिळणार\nलेबेनॉनची राजधानी बैरूतमध्ये भीषण स्फोट; अनेक इमारतींचं मोठं नुकसान\n“कोट्यवधी हिंदू बांधवांच्या अचाट इच्छाशक्तीचं स्वप्न पूर्ण; स्व. बाळासाहेब ठाकरे असायला हवे होते”\nदिल्लीत आज ६७४ नव्या कोरोना रुग्णांची संख्या; ९७२ जणांना डिस्चार्ज; आतापर्यंत सव्वा लाख दिल्लीकरांची कोरोनावर मात\nगेल्या ५ वर्षांत आत्महत्येच्या अनेक घटना घडल्या; सगळ्या प्रकरणांचा तपास सीबीआयनं केला का- परिवहन मंत्री अनिल परब\nउल्हासनगर - आज ४४ नवे रुग्ण तर ३ जणाचा मृत्यू, एकूण कोरोना रुग्णाची संख्या ६९८८\nकेंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान कोरोना पॉझिटिव्ह; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल\nमहाराष्ट्रातील लॉच्या विद्यार्थाने सुप्रीम कोर्टात सुशांतच्या मृत्यूची CBI/ NIA तपास करण्याची मागणी करणारी याचिका केली दाखल\nनागपूर - आज 340 रुग्ण पॉझिटिव्ह, 17 रुग्णांचा मृत्यू, रुग्णसंख्या 3847 तर मृतांची संख्या 189\n“हम फरेबियोंको ठोकरों में और सच को सीने से लगाया करते हैं” अमृता फडणवीस यांचं आणखी एक ट्विट\nपंतप्रधान मोदी अयोध्येत पारिजातचं रोप लावणार; त्यानंतर भूमिपूजन करणार; महंत राजकुमार दास यांची माहिती\nनागपूर - रिपब्लिकन चॅनेलचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात कार्यक्रमात केले होते विधान\n…पण मी संयम बाळगलाय सुशांत सिंग राजपूत प्रकरणात अखेर मंत्री आदित्य ठाकरेंनी मौन सोडलं\nचेन्नई विमानतळावर १.४८ किलो सोनं जप्त; सोन्याची किंमत ८२.३ लाख रुपये; कस्टम विभागाची कारवाई\nजळगाव- शहरातील चुलत बहीणकडील रक्षाबंधन आटोपून पुन्हा आपल्या गावी परतणार्‍या युवकाचा अपघातात मृत्यू\nभारताची पहिली कोरोना लस पाण्याच्या बॉटलपेक्षाही कमी दरात मिळणार\nलेबेनॉनची राजधानी बैरूतमध्ये भीषण स्फोट; अनेक इमारतींचं मोठं नुकसान\n“कोट्यवधी हिंदू बांधवांच्या अचाट इच्छाशक्तीचं स्वप्न पूर्ण; स्व. बाळासाहेब ठाकरे असायला हवे होते”\nदिल्लीत आज ६७४ नव्या कोरोना रुग्णांची संख्या; ९७२ जणांना डिस्चार्ज; आतापर्यंत सव्वा लाख दिल्लीकरांची कोरोनावर मात\nगेल्या ५ वर्षांत आत्महत्येच्या अनेक घटना घडल्या; सगळ्या प्रकरणांचा तपास सीबीआयनं केला का- परिवहन मंत्री अनिल परब\nउल्हासनगर - आज ४४ नवे रुग्ण तर ३ जणाचा मृत्यू, एकूण कोरोना रुग्णाची संख्या ६९८८\nकेंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान कोरोना पॉझिटिव्ह; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल\nमहाराष्ट्रातील लॉच्या विद्यार्थाने सुप्रीम कोर्टात सुशांतच्या मृत्यूची CBI/ NIA तपास करण्याची मागणी करणारी याचिका केली दाखल\nनागपूर - आज 340 रुग्ण पॉझिटिव्ह, 17 रुग्णांचा मृत्यू, रुग्णसंख्या 3847 तर मृतांची संख्या 189\n“हम फरेबियोंको ठोकरों में और सच को सीने से लगाया करते हैं” अमृता फडणवीस यांचं आणखी एक ट्विट\nपंतप्रधान मोदी अयोध्येत पारिजातचं रोप लावणार; त्यानंतर भूमिपूजन करणार; महंत राजकुमार दास यांची माहिती\nनागपूर - रिपब्लिकन चॅनेलचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात कार्यक्रमात केले होते विधान\n…पण मी संयम बाळगलाय सुशांत सिंग राजपूत प्रकरणात अखेर मंत्री आदित्य ठाकरेंनी मौन सोडलं\nचेन्नई विमानतळावर १.४८ किलो सोनं जप्त; सोन्याची किंमत ८२.३ लाख रुपये; कस्टम विभागाची कारवाई\nAll post in लाइव न्यूज़\nमोदींनी 'या' ठिकाणाला भेट दिल्याने संपूर्ण जग हैराण; येथून एकाच वेळी निशाण्यावर येऊ शकतात चीन-पाकिस्तान\nपंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी सकाळी अचानकपणे लेहच्या नीमू फॉरवर्ड पोस्टवर पोहोचले. त्यांच्या या सरप्राइज भेटीमुळे पाकिस्तान आणि चीनसह संपूर्ण जग हैराण झाले आहे. नीमू फॉरवर्ड पोस्ट एक असे ठिकाण आहे, जेथून भारत पाकिस्तान आणि चीन दोघांवरही एकाच वेळी निशाणा साधू शकतो. हे ठीकाण रणनीतीच्या दृष्टीने भारतासाठी अत्यंत महत्वाचे आहे. जाणून घेऊया, नेमकी काय आहे या फॉरवर्ड पोस्टची खासियत.\nनीमू फॉरवर्ड पोस्ट एक गाव आहे. हे गाव लेहपासून केवळ 35 किलो मीटर अंतरावर लिकिर नावाच्या तालुक्यात वसलं आहे. हे गाव समुद्र सपाटीपासून 11 हजार फूट उंचावर आहे. येथील जास्तीत जास्त तापमाण 40 डिग्री सेल्सिअस तर कमित कमी तापमाण मायनस 29 डिग्री सेल्सिअसपर्यंत असते.\nनीमू येथे झाडं-झुडपं अत्यंत कमी आहेत. साधारणपणे येथे चारही बाजुंनी पाहाडांचेच दर्श होते. हिवाळ्यात हा भाग पूर्णपणे बर्फाच्छादित होतो. नीमू गावापासून केवळ 7.5 किलो मीटर अंतरावर मॅग्नेटिक हिल आहे. आपल्या चुंबकीय शक्तीसाठी या पाहाडाची ओळख आहे. हे एक पर्यटनाचे ठिकाण म्हणून ओळखले जाते.\nनीमू फॉरवर्ड पोस्टवर मोठ्या प्रमाणावर बौद्ध मठ आहेत. याशिवाय येथे सफरचंदांच्या बागा आहेत. या भागातील सिंधू आणि जंस्कार नदीवर रिव्हर राफ्टिंगसाठीही लोक मोठ्या प्रमाणावर जातात. येथील पत्थर साहिब गुरुद्वारादेखील अत्यंत प्रसिद्ध आहे.\n2011च्या जनगणेनुसार, नीमूमध्ये 193 घरं आहेत. येथील साक्षरता दर 72.51 टक्के एवढा आहे. येथील एकूण लोकसंख्या केवळ 1134 एवढी आहे. यापैकी 568 पुरुष तर 566 महिला आहेत.\nनिमू हा सिंधू आणि जंस्कार खोऱ्यात वसलेला एक मैदानी भाग. 1999मध्ये झालेल्या करगिल युद्धानंतर भारतीय जवानांनी निमूमध्ये आपला बेस तयार केला. हे सैन्य ठिकाण अशा जागेवर आहे. जेथून पाकिस्तान आणि चीन दोन्हीकडेही हल्ला करणे सहज शक्य आणि सोपे आहे.\n1980च्या दशकात, भारतीय लष्कराने मेजर जनरल आरके गौर यांच्या नेतृत्वाखाली निमू येथे 28 डिव्हिजन लष्करी तळाची स्थापना केली होती. यानंतर येथील सैनिकांची संख्या कमी करण्यात आली होती. मात्र, कारगिल युद्धानंतर येथे 8वी डिव्हिजन तैनात करण्यात आली.\nसध्या, लेह सैन्य मुख्यालयाच्या चौदाव्या कॉर्प्सच्या अंतर्गत येथे दोन सैन्य बेस आहेत. एक लेह येथे, तर दुसरा नीमू येथे आहे. येथूनच भारतीय लष्कर सियाचीनवरही नजर ठेवते.\nनीमू एक अत्यंत उत्कृष्ट डिफेन्स लाइन आहे. येथून लडाख, मुस्कोह, द्रास, कारगिल, पाकिस्तान, पेगाँग सरोवर, चुशुल आदी भागांवर थेट लक्ष ठेवता येते.\nपंतप्रधान नरें��्र मोदी यांनी 2014मध्ये नीमू-बाजगो हाइडल प्रोजेक्टचे उद्घाटन केले होते. त्यावेळी नरेंद्र मोदी लडाखमधील पारंपरिक वेशभूषेत दिसले होते. यावेळी त्यांच्यासोबत उमर अब्दुल्लादेखील होते.\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nभारत-चीन तणाव सीमा वाद सीमारेषा भारत चीन सैनिक लडाख\nSEE PICS : टीव्हीच्या ‘नागीन’वर सगळेच फिदा... निया शर्माच्या या फोटोंची होतेय चर्चा\n#ArrestRheaChakraborty ट्विटरवर होतोय ट्रेंड, युजर्स करताहेत रियाच्या अटकेची मागणी -PHOTOS\nपडद्यावर परफेक्ट दिसणा-या ‘या’ स्टार्सच्या विचित्र सवयी वाचून व्हाल हैराण\n'तेरे नाम'मध्ये बनली होती भिकारी, पण खऱ्या आयुष्यात दिसते 'लय भारी'; बघा तिची 'अदा'कारी \nIN PICS : अचानक गायब झाली होती ही अभिनेत्री, परतली ती इतकी बोल्ड रूपात की ओळखणे झाले होते कठीण\nरबने बना दी जोडी.. सोनाली कुलकर्णीचे फिऑन्सेसोबतचे रोमँटिक फोटो आले समोर\nदेशवासियांच्या भावनांपेक्षा BCCIला 440 कोटी महत्त्वाचे;IPL 2020 वर बंदी घालण्यासाठी गृहमंत्री अमित शाह यांना पत्र\nभाई, चर्चा तर होणारच ना; क्रिकेटपटूनं पत्नीला दिलं महागडं गिफ्ट; पाहा फोटो\nदंगल गर्ल बबिता फोगाटला लागली 'लॉटरी'; मिळालं महत्त्वाचं पद\nपाकिस्तानी खेळाडूंनी इंग्लंडमध्ये साजरी केली ईद; फॅन्सनी विचारलं मास्क कुठेय\nSo Cute : हार्दिक-नताशाचं बाळ दिसतं कसं माहित्येय ज्युनियर पांड्याचा फोटो व्हायरल\nIPL 2020ला एबी डिव्हिलियर्स, लसिथ मलिंगा यांच्यासह अनेक जण मुकणार जाणून घ्या संपूर्ण लिस्ट\nकोरोनापेक्षा धोकादायक आहे ‘हा’ रोग; दरवर्षी या आजारामुळे १५ लाख लोकांचा मृत्यू होतो\n'या' औषधांच्या सेवनाने आरोग्यावर होत आहे नकारात्मक परिणाम; तज्ज्ञ म्हणाले की....\nCoronaVirus News : 'कोरोनावरील लस श्रीमंत देशांना आधी मिळेल, गरीब देश मागे राहतील'\nरेल्वेप्रवासादरम्यान कोरोना विषाणू कितपत धोकादायक ठरणार जाणून घ्या तज्ज्ञाचं मत\nCoronaVirus News : \"कोरोनावरील लसीसाठी जगभरातील शक्तीशाली व्यक्ती करतायेत कॉल\"\ncoronavirus: या देशाने लपवले कोरोनाबळींचे आकडे, आतापर्यंत अधिकृत आकडेवारीपेक्षा तिप्पट रुग्णांचा मृत्यू\nसंघ लोकसेवा आयोग : नागपूरचे निखिल दुबे यांना ७३३ वी रॅँक\n नागपुरात १० दिवसात १०१ मृत्यू\nनव्याने नाव नोंदणीला कंत्राटदारांचा विरोध\nआॅनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू\nभाईंदरची देवसंदेश मच्छिमार बोट खोल समुद्रात बिघडल्याने बोटीसह 15 जण अडकले\nभारताची पहिली कोरोना लस पाण्याच्या बॉटलपेक्षाही कमी दरात मिळणार\n“कोट्यवधी हिंदू बांधवांच्या अचाट इच्छाशक्तीचं स्वप्न पूर्ण; बाळासाहेब ठाकरे असायला हवे होते”\nUPSC परीक्षेत राहुल मोदीचा 420वा रँक, सोशल मीडियावर मीम्सचा महापूर\nपाकिस्ताननं जारी केला नवा नकाशा; काश्मीर-लडाखच नाही, 'या' भागावरही सांगितला दावा\nसुशांतची असिस्टंट मॅनेजर दिशा सालियानची बलात्कारानंतर हत्या, नारायण राणेंचा खळबळजनक आरोप\nसंभाजी भिडे अज्ञानी, त्यांनी भलतीसलती विधानं करू नयेत; राम मंदिराचे मुख्य पुजारी कडाडले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00578.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.newsmasala.in/2018/07/blog-post_28.html", "date_download": "2020-08-07T21:27:32Z", "digest": "sha1:YRPO32GHTS3RIJ2OEJZHDABZSRDBAFEI", "length": 24238, "nlines": 102, "source_domain": "www.newsmasala.in", "title": "मुलांमधील कलागुणांना इकोफ्रेंडलीची सांगड ! अठरा वर्ष बंद कारखाण्याचे दरवाजे कला प्रदर्शनासाठी खुले !! नानासाहेब शेंडकरांच्या "उत्सवी" च्या इकोफ्रेंडली गणेश मखरांचे भव्य प्रदर्शन नगर व मुंबई नंतर सर्व शहरांमध्ये करण्याचे आयोजन !!! एकवेळ भेट देण्याचे आयोजकांकडून आवाहन !!!! गणेश भक्तांनी सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!!", "raw_content": "\nमुलांमधील कलागुणांना इकोफ्रेंडलीची सांगड अठरा वर्ष बंद कारखाण्याचे दरवाजे कला प्रदर्शनासाठी खुले अठरा वर्ष बंद कारखाण्याचे दरवाजे कला प्रदर्शनासाठी खुले नानासाहेब शेंडकरांच्या \"उत्सवी\" च्या इकोफ्रेंडली गणेश मखरांचे भव्य प्रदर्शन नगर व मुंबई नंतर सर्व शहरांमध्ये करण्याचे आयोजन नानासाहेब शेंडकरांच्या \"उत्सवी\" च्या इकोफ्रेंडली गणेश मखरांचे भव्य प्रदर्शन नगर व मुंबई नंतर सर्व शहरांमध्ये करण्याचे आयोजन एकवेळ भेट देण्याचे आयोजकांकडून आवाहन एकवेळ भेट देण्याचे आयोजकांकडून आवाहन गणेश भक्तांनी सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- जुलै २८, २०१८\n१८ वर्षे बंद कारखान्याचे दरवाजे कला प्रदर्शनासाठी खुले\n‘उत्सवी’च्या विविध इकोफ्रेंडली मखरांचे भव्य प्रदर्शन\nमुलांमधल्या कलागुणांना इकोफ्रेंडली सांगड\nकलेला प्रोत्साहन देण्यासाठी नानासाहेब शेंडरांचे पुढचे पाऊल\nनगर व मुंबईत प्रदर्शन सुरु लवकरच इतर शहरांमध्येही प्रदर्शने भरणार\nनानासाहेब शेंडकरांनी अहमदनगर जिल्ह्यातल्या‘लोणी-मावळा’ गावातील थर्माकोल मखर निर्मितीच्या कारखान्याला १८ वर्षांपूर्वी कायमचे टाळे ठोकले होते, पण आता या वास्तूमध्ये त्यांनीच निर्माण केलेल्या नव्या युगाची साथ करणाऱ्या भव्य इकोफ्रेंडली मखरांचे कलाप्रदर्शन विद्यार्थी व कलाप्रेमींसाठी त्यांच्या ‘उत्सवी’संस्थेने भरविले आहे. या प्रदर्शनात मांडलेल्या सर्व कलाकृती शुद्ध ‘इको फ्रेंडली’असून संपूर्ण जगाला भेडसावणाऱ्या पर्यावरणाचा प्रश्न कायमस्वरूपी निकालात काढण्याच्या उद्देशाने शालेय जीवनापासुन मुलांमध्ये हे बीज रुजावे तसेच त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळावा या उदात्त हेतूने नानासाहेब शेंडकरांनी ही वास्तूप्रदर्शनाच्या निमित्ताने खुली केली आहे. कागदी पुठ्ठ्यांपासून निर्मिती केलेल्या विविध कलाकृती मुलांसोबतच पाहणाऱ्या कलाप्रेमींना सुखद अनुभूती देत असून सर्व वयोगटातील रसिकांसाठी हे प्रदर्शन खुले आहे.\n२००१ साली नानासाहेब शेंडकर यांनी ५० एकर शेतात असलेला आपला दोन एकरात विस्तारलेला, १०० हुन अधिक कामगार - कारागीर यांच्या सोबतीने उभारलेला सुमारे ‘१० कोटी रुपयांची गुंतवणूक असलेला ‘थर्माकॉल डेकोरेशन निर्मितीचा कारखाना’ ऐन मागणी असताना बंद करून पर्यावरण पुरक ‘इको फ्रेंडली डेकोरेशन’चा डोळस निर्णय घेत समाजासुखाकरिता एक महत्वाचा निर्णय घेतला. खरंतर त्यांनीच थर्माकॉल निर्मितीचे तंत्रज्ञान विकासिक करून जवळपास १५० ते २०० पॅटर्णची मखरे बाजारात आणली होती. पण ज्या क्षणाला थर्माकॉल पासून होणाऱ्या दुष्परिणामांची जाणीव त्यांना झाली त्याक्षणी कोणत्याही परिणामांची तमा न बाळगता तडकाफडकी हा कारखाना बंद करण्याचा धाडसी निर्णय नानासाहेबांनी घेऊन ऐश्वर्यसंपन्न जीवनासोबत फारकत घेत पर्यावरणाला हानी पोहचविण्यार्या गोष्टींना कडक विरोध दर्शवित, पर्यावरणाला पुरक वस्तूंच्या निर्मितीस प्रारंभ केला.\nअहमदनगर ‘लोणी-मावळा’ येथील प्रदर्शनात उत्तर महाराष्ट्र खानदेशातील प्रथेनुसार गणेशमूर्तींना उंचीला साजेश्या मखरांची उंची १६ फुटांपासून २ फुटांपर्यंत आहेत. असेच मुंबईतील प्रदर्शनात २४ फुटांपासून २ फुटांपर्यंतच्या विविध रंगसंगतीतील वैविध्यपूर्ण मखरांची सजावट कलाप्रेमी गणेशभक्तांना पाहण्यासाठी तसेच खरेदीसाठी उपलब्ध असून घरगुती मखरांपासून थेट सार्वजनिक गणेशोत्सवासाठी ही विविध आकारातील आणि तितकीच विविधता असलेली अत्यंत काळजीपूर्वक तयार केलीली मखरे हाताळायला आणि वापरायलाही तितकीच सोप्पी व सुलभ असून सजावट करताना आपल्या पूर्ण समाधान तर देतातच सोबत आपल्यातल्या कलावंताही ती चालना देणारी आहेत. या सर्व मखरांचे डिझाईन हे भारतीय कला - संस्कृतीपासून प्रेरित आहे.\nगेली ३२ वर्ष सातत्याने पर्यावरणाला अनुकूल मखरांची निर्मितीचा ध्यास घेतलेल्या ‘उत्सवी’चे प्रमुख नानासाहेब शेंडकर यांनी जे.जे. स्कूल आ@फ आर्ट्स मध्ये त्यांनी शिक्षण पूर्ण केले आहे. गेली ४५ वर्षे कला क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी जाहिरातक्षेत्र, चित्रपट आणि नाट्यक्षेत्रांमध्ये विपुल कामगिरी केली आहे. टी के देसाई, देव आनंद, केतन आनंद, रमेश सिप्पी, मुखर्जी ब्रदर्स, मनमोहन देसाई इत्यादींसाठी नानासाहेबांनी काम केले असून जवळपास ५० हून अधिक चित्रपटांसाठी सेट उभारणी केली आहे.\n‘उत्सवी’च्या नव्या मखरांची उत्सुकता कायम असून आता ती शिगेला पोहचली आहे. गणेशोत्सवानिमित्त कागदी पुठ्यांची ‘इकोफ्रेंडली’ मखरे तयार करणारी उत्सवी ही एकमेव संस्था आहे. नानासाहेब शेंडकर यांच्या सृजनशील कल्पकतेतून आकाराला येणारी विविधरंगी विविधढंगी आकर्षक कागदी मखरे महाराष्ट्रासह जगभरातील कलाप्रेमींमध्ये कुतूहलाचा विषय असून या मखरांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. गेली १७ वर्षांहून अधिक काळ ‘उत्सवी’ ही एकमेव संस्था अश्या पर्यावरणपूरक मखरांची निर्मिती करीत आहे. कलाप्रेमी गणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी म्हणजे या वर्षीही नेहमीप्रमाणे यात काही नवीन आकर्षक डिझाईनची भर पडणार असून सतत प्रयोगशील असणारे नानासाहेब आणि त्यांचे सहकारी अधिक आकर्षक मखरांच्या निर्मितीत व्यस्त आहेत.\nया सोबतच ‘उत्सवी’चे मुंबईत इको फ्रेंडली मखरांचे, लालबाग येथील प्रभा कुटिर, गणेश गल्ली, लालबाग, मुंबई –४०००१२ येथे सकाळी १०.०० ते रात्री. १०.०० या वेळेत प्रदर्शन भरले असून ते सलग १३ सप्टेंबर २०१८ पर्यंत प्रदर्शन व विक्री सुरु राहणार आहे.\nया ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट\nजिल्हा परिषदेत कोरोनाचा शिरकाव सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- जून १९, २०२०\nजिल्हा परिषदेत कोरोनाचा शिरकाव नासिक जिल्हा परिषदेच्��ा मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी जिल्ह्यातील कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर आपल्या यंत्रणेमार्फत राबविण्यात येत असलेल्या उपाययोजना कौतुकास्पद आहेत, कोरोनाच्या संक्रमणात देशभरात रक्तादान करणाऱ्यांचे प्रमाण घटले यांतही नासिक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर व मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी राबविलेल्या रक्तदान शिबिराची महाराष्ट्र सरकारने दखल घेतली मात्र चांगले कार्य घडत असताना कोरोनाच्या शिरकावाने गालबोट लागले. कोरोनाचा शिरकाव कसा व कोठून होईल हे जागतिक आरोग्य संघटनाही ठामपणे सांगू शकत नाही, सर्वांनी वैयक्तिक पातळीवर काळजी घेणे महत्त्वाचे आहे असे या घटनेवरून दिसून येते.\nनासिक जिल्हा परिषदेच्या एका विभागातील कर्मचारी आज कोरोना संक्रमित आढळून आल्याने खळबळ माजली. यामुळे सदर विभागाच्या सर्वांची प्राथमिक चाचणी घेण्यात आली तसेच दहा दिवस विभागातील सर्वांना होमक्वारंटाईन होण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी दिल्यात न्यूज मसालाचे आवाहन ::-सर्वसामान्य जनतेने अतिमहत्त्वाच्या …\nमुख्यमंत्र्यांना दिली संपाची नोटीस ८ जानेवारीला देशव्यापी संप ८ जानेवारीला देशव्यापी संप अनेक प्रलंबित मागण्यांसाठी तब्बल २ कोटी कर्मचारी उतरणार संपात अनेक प्रलंबित मागण्यांसाठी तब्बल २ कोटी कर्मचारी उतरणार संपात सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- डिसेंबर २२, २०१९\nराज्य सरकारी निमसरकारी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांचा ८ जानेवारी २० रोजी देशव्यापी संप...\nमा.मुख्यमंत्री यांना दिली संपाची नोटीस ... नासिक::-अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी समन्वय समितीने २००५ नंतर नियुक्त झालेले राज्यातील कर्मचाऱ्यांना अंशदाई पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करणे, राज्यातील ३० टक्के रिक्त पदे तात्काळ भरून बेरोजगारी कमी करणे, बक्षी समितीचा दुसरा खंड अहवाल प्रसिद्ध करणे,\nकेंद्राप्रमाणे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सर्व वेतन भत्ते लागू करणे, जानेवारी १९ महागाई भत्त्याची थकबाकी व जुलै १९ पासून महागाई भत्ता लागू करणे, अनुकंपा तत्त्वावरील नोकरीसाठी निधन पावलेल्या कर्मचाऱ्यांचे वारस वणवण फिरत आहे तरी अनुकंपा वरील रिक्त पदे तात्काळ भरणे, पाच दिवसाचा आठवडा व निवृत्तीच�� वय ६० वर्षे करणे, महिलां कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे दोन वर्ष बाल संगोपन रजा मंजूर करणे, जिल्हा परिषद क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहत असल्याबाबत ग्रामसभा ठराव अनिवार्य केल्याचा ९सप्टेंबर १९ चा ग्रामविकास विभागाचा शासन आदेश रद्द करणे, खाजगी कंत्राटी धोरण रद्द करणे, आदी मागण्यांबाब…\n प्रश्न- सगळे इतकी वर्ष कोठे होती पावसाळ्यात छत्र्या उगवतात तसे आंदोलने, बैठका, निवेदने देण्याचा विरोधकांना उत आला आहे पावसाळ्यात छत्र्या उगवतात तसे आंदोलने, बैठका, निवेदने देण्याचा विरोधकांना उत आला आहे जिल्हा परिषद सदस्याने मंत्रालयातील पाठपुराव्याचा पुरावाच जनतेला सादर केला जिल्हा परिषद सदस्याने मंत्रालयातील पाठपुराव्याचा पुरावाच जनतेला सादर केला क्रियाशील कोण आमदार आहेत क्रियाशील कोण आमदार आहेत सविस्तर जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- जुलै १२, २०२०\nन्यूज मसाला सर्विसेस निसाका, रासाका बनकराच्या पाठपुराव्या बाबत हा घ्या पुरावा- जिल्हा परिषद सदस्य सिद्धार्थ वनारसे पावसाळ्यात छत्र्या उगवतात त्या प्रमाणे सध्या रासाका व निसाका बाबत आंदोलने, बैठका, निवेदने देण्यासाठी विरोधकांना उत आला आहे परंतू सगळे इतकी वर्षं कोठे होती परंतू सगळे इतकी वर्षं कोठे होती आमदार दिलीप बनकर यांनी निसाका व रासाकाचा प्रश्न मार्गी लावला असताना यांचे श्रेय फक्त बनकरांना जाऊ नये यासाठी विरोधकांची भुईफोड आमदार दिलीप बनकर यांनी निसाका व रासाकाचा प्रश्न मार्गी लावला असताना यांचे श्रेय फक्त बनकरांना जाऊ नये यासाठी विरोधकांची भुईफोड नासिक::-निफाड तालुक्यात सध्या पावसाळ्यात पावसापेक्षा निसाका व रासाका बाबत सोशल मीडिया व विविध दैनिकांमधून हे दोन्ही साखर कारखाने सुरू होण्या बाबत पाऊस बरसावा तशा बातम्या विद्यमान आमदार दिलीप बनकर यांच्या विषयी बरसत असल्याने जनतेत व ऊस‌ उत्पादक शेतकरी, कामगार यांनी गत पाच वर्ष व मागील काही वर्षांपासून सर्वांचा अनुभव घेतला असल्याने थोडा धीर धरत आमदार दिलीप बनकर यांचा ही अनुभव घ्यावा, \"सब्र का फल मीठा होता है\" अशा शब्दांत टिकाकारांना चांदोरी जिल्हा परिषद गटाचे जिल्हा परिषद सदस्य सिध्दार्थ वनारसे यांनी सल्ला देत विद्यमान आमदारांना नऊ महिनेच झाले आहेत, आ…\nMichael Elkan द्वारे थीम इमेज\nपंधरा वर्षांपासून ���त्रकारितेच्या क्षेत्रात आहे, ऋततपाखरं व आनंदी नासिक या साप्ताहिकाचे संपादक पद सांभाळले व आता \"न्यूज मसाला\" हे साप्ताहिक २०१२ पासून प्रकाशित करीत आहे.\nअधिक दर्शवा कमी दर्शवा\nअधिक दर्शवा कमी दर्शवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/image-story-3753", "date_download": "2020-08-07T20:52:14Z", "digest": "sha1:OM2GQ3O3UFDEMR343EHGGTGGKWKC7TVD", "length": 3716, "nlines": 95, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Hasyachitre Vijay Paradkar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nहास्यचित्रे : 25 January 2020_विजय पराडकर\nहास्यचित्रे : 25 January 2020_विजय पराडकर\nगुरुवार, 23 जानेवारी 2020\nहास्यचित्रे : विजय पराडकर\nहास्यचित्रे : विजय पराडकर\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/congress-leader-sanjay-nirupam-criticizes-uddhav-thackeray/articleshow/64078926.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article3", "date_download": "2020-08-07T22:05:26Z", "digest": "sha1:QAKWDMVBCB7QTCQKJLXZV7ODBAVXCYRC", "length": 14558, "nlines": 115, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nशिवसेनेची स्वबळाची भाषा म्हणजे संधीसाधुपणा: निरुपम\n'शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्वबळावर निवडणूक लढवण्याची भाषा करत आहेत. पण दिल्लीत आणि महाराष्ट्रामध्ये शिवसेना भाजप बरोबर सत्तेमध्ये आहे. शिवसेनेचे पक्षाध्यक्ष आणि नेते वेळोवेळी भाजप पासून दूर जाण्याच्या घोषणा करत असतात. पण त्यांचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे आहेत. तसेच त्यांची स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा म्हणजे फक्त संधीसाधुपणाचे राजकारण आहे' अशी टीका मुंबई प्रदेश काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी केली आहे.\nशिवसेनेची स्वबळाची भाषा म्हणजे संधीसाधुपणा: निरुपम\n'शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्वबळावर निवडणूक लढवण्याची भाषा करत आहेत. पण दिल्लीत आणि महाराष्ट्रामध्ये शिवसेना भाजप बरोबर सत्तेमध्ये आहे. शिवसेनेचे पक्षाध्यक्ष आणि नेते वेळोवेळी भाजप पासून दूर जाण्याच्या घोषणा करत असतात. पण त्यांचे दाखवायचे दात वेगळे आणि खाय��े दात वेगळे आहेत. तसेच त्यांची स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा म्हणजे फक्त संधीसाधुपणाचे राजकारण आहे' अशी टीका मुंबई प्रदेश काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी केली आहे.\nशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आगामी निवडणुका शिवसेना स्वबळावर लढणार असल्याची पुन्हा एकदा घोषणा केली. या घोषणेनंतर संजय निरूपम यांनी शिवसेनेवर टीकास्त्र डागलंय. 'शिवसेना आणि भाजप नेहमी वेगवेगळे निवडणूक लढवतात. पण सत्ता संपादन करण्यासाठी पुन्हा एकत्र येतात आणि जनतेची नेहमीच दिशाभूल करतात. हे शिवसेनेचे संधीसाधुपणाचे राजकारण आहे. शिवसेना भाजपबरोबर सत्तेत राहून नेहमीच भाजपच्या विरोधात बोलत आलेली आहे. पण सत्तेतून बाहेर पडण्याची हिम्मत त्यांनी कधीच दाखवली नाही.' असंही ते म्हणाले.\nसंयज निरुपम यांनी सेनेला सत्तेतून बाहेर पडण्याचे आव्हानही यावेळी दिले. ' केंद्रामध्ये शिवसेना आणि भाजप एकत्र सत्तेत आहे. शिवसेनेचे अनंत गीते केंद्रामध्ये मंत्री आहेत. महाराष्ट्रातही शिवसेना भाजप बरोबर सत्तेत आहे. त्यांचे महाराष्ट्रात १० मंत्री आहेत. एवढेच नव्हे तर मुंबईच्या महापौरपदाच्या निवडणुकीमध्येसुद्धा त्यांना भाजपचा पाठिंबा घ्यावा लागला. मुंबई महापालिकेत शिवसेनेचे ९३ नगरसेवक आहेत आणि भाजपचे ८४ नगरसेवक आहेत. म्हणूनच शिवसेनेच्या स्वबळावर निवडणुका लढविण्याच्या घोषणांना काही अर्थ रहात नाही आणि जर शिवसेनेला खरोखरच भाजपपासून वेगळे व्हायचे असेल, तर आम्ही त्यांना आवाहन करतो की त्यांनी हिम्मत असेल तर आधी केंद्रामध्ये, राज्यामध्ये आणि मुंबई महापालिकेमध्ये ताबडतोब सत्तेतून बाहेर पडावे आणि मगच आगामी निवडणुका स्वबळावर लढवण्याची भाषा करावी.' असं मत त्यांनी मांडलं.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\nAvinash Jadhav: मै हू ना... राज ठाकरेंचा अविनाश जाधवांन...\nAaditya Thackeray: 'पावसात बाहेर पडण्यासारखी मुंबई ठेवल...\nAmruta Fadnavis: अमृता फडणवीसांच्या ट्वीटला शिवसेनेचं त...\nAaditya Thackeray आदित्य ठाकरे यांनी मौन सोडले; सुशांतच...\nपोलीस भरतीसाठी आलेल्या चौघींना कारने उडवले महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nसुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी रिया चक्रवर्तीला अटक होणार\n'संयुक्त राष्ट्रा'च्या गाडीतील आक्षेपार्ह सेक्स व्हिडिओ व्हायरल\nहरयाणा: सेक्स रॅकेट उघडकीस\nमार्क्ससाठी सेक्स घोटाळा: विरोधकांची CBI चौकशीची मागणी\nऔरंगाबादमध्ये जीवाची बाजी लावून तरुणांनी वाचवले बुडणाऱ्या तरुणाचे प्राण\nराफेल विमाने भारतात दाखल, नौदलाकडून स्वागत\nदेशचीनमधून बाहेर पडणाऱ्या विदेशी कंपन्यांना गुजरातचे रेड कार्पेट\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\nनागपूरअनैतिक संबंधात अडचण ठरणाऱ्या पतीची प्रियकराच्या मदतीने हत्या\nमुंबईदिवसभरात १० हजार ९०६ रुग्णांची करोनावर मात; ३०० दगावले\nमुंबईरिया चक्रवर्तीची ८ तास चौकशी; कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता\n कोकणात गणपती स्पेशल ट्रेन, २ दिवसांत घोषणा\nदेशकुठल्याही स्थितीसाठी सज्ज राहा, लष्कर प्रमुखांचे आदेश\nLive: कोल्हापूरात दिवसभरात २४० करोना बाधित रुग्ण आढळले\nमुंबईएअर इंडिया विमान अपघातात महाराष्ट्रातील वैमानिकाचा मृत्यू\nविज्ञान-तंत्रज्ञानइंडियन ब्रँड Shinco चे ३ जबरदस्त टीव्ही लाँच, जाणून घ्या किंमत-फीचर्स\nमोबाइलसर्वात जास्त विकला जाणारा अँड्रॉयड फोन झाला स्वस्त; नवी किंमत पाहा\nकार-बाइककिआ सॉनेटपासून टाटा HBX पर्यंत, ऑगस्टमध्ये या ४ कार येताहेत\nरिलेशनशिपभावाच्या संगतीत बहिण बनू शकते एक चांगली व्यक्ती, आम्ही नाही विज्ञान म्हणतंय हे\nहेल्थनिरोगी आरोग्यासाठी वयानुसार किती वेळ झोपणे ठरेल योग्य\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/umed-msrlm-jalna-recruitment/", "date_download": "2020-08-07T21:55:44Z", "digest": "sha1:JDEJF2FVOHLZRK4YONA7ZLH2SYZOLEK6", "length": 14471, "nlines": 131, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Umed MSRLM Jalna Recruitment 2018 - Umed MSRLM Jalna Bharti 2018", "raw_content": "\n(AIIMS) अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत 3803 जागांसाठी भरती (ACTREC) टाटा स्मारक केंद्राच्या ACTREC मध्ये 145+जागांसाठी भरती [मुदतवाढ] IBPS मार्फत 'प्रोबेशनरी ऑफिसर/मॅनेजमेंट ट्रेनी' पदांच्या 1417 जागांसाठी भरती (MAHA TET) महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2019 निकाल (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2020 (NSC) राष्ट्रीय बियाण��� महामंडळात 220 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (UPSC CDS) UPSC मार्फत संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (CDS- II) 2020 (NCL) नॉर्थर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये 1007 जागांसाठी भरती (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘कॉन्स्टेबल’ पदाच्या 5846 जागांसाठी मेगा भरती (ITI) औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रवेश प्रक्रिया 2020-21 (NBE) राष्ट्रीय परीक्षा मंडळात 90 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (SEBI) सिक्युरिटीज् & एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया मध्ये 147 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (VVCMC) वसई विरार शहर महानगरपालिकेत 168 जागांसाठी भरती (Indian Army) भारतीय सैन्य भरती 2020 महाराष्ट्र SSC -10 वी निकाल 2020 - SSC Result (ONGC) तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात अप्रेंटिस पदांच्या 4182 जागांसाठी भरती (AAI) भारतीय विमानतळ प्राधिकरणात 180 जागांसाठी भरती (SBI CBO) भारतीय स्टेट बँकेत CBO पदाच्या 3850 जागांसाठी भरती (NIRDPR) राष्ट्रीय ग्रामीण विकास व पंचायती राज संस्थेत 510 जागांसाठी भरती (CRPF) केंद्रीय राखीव पोलीस दलात 789 जागांसाठी भरती (BMC) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 245 जागांसाठी भरती (NMMC) नवी मुंबई महानगरपालिकेत 5543 जागांसाठी भरती (UCIL) युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये 136 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (DRDO) संरक्षण संशोधन व विकास संघटनेत 311 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (NTPC) नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये 275 जागांसाठी भरती (NIRRH) राष्ट्रीय प्रजनन आरोग्य संशोधन संस्थेत विविध पदांची भरती (RCFL) राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लि. मध्ये 393 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (MMRDA) मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत मेगा भरती 2020 (MMRC) मुंबई मेट्रो रेल्वेत 5637 जागांसाठी मेगा भरती\nवर्तमान भरती: 2020 | प्रवेशपत्र | निकाल\n(MSRLM) महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियांतर्गत जालना येथे विविध पदांची भरती\nप्रभाग समन्वयक: 43 जागा\nप्रशासन व लेखा सहाय्यक: 08 जागा\nडाटा एंट्री ऑपरेटर: 08 जागा\nपद क्र.2: (i) वाणिज्य शाखेतील पदवी (ii) मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि. (iii) MS-CIT (iv) Tally (v) 03 वर्षे अनुभव\nपद क्र.3: (i) 10 वी उत्तीर्ण (ii) मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि. (iii) MS-CIT (iv) 03 वर्षे अनुभव\nपद क्र.4: (i) 10 वी उत्तीर्ण (ii) 03 वर्षे अनुभव\nवयाची अट: 01 जून 2018 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]\nFee: खुला प्रवर्ग: ₹300/- [मागासवर्गीय: ₹150/-]\nलेखी परीक्षा: 22 जुलै 2018\nOnline अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 जुलै 2018\n(ACTREC) टाटा स्मारक केंद्राच्या ACTREC मध्ये 145+जागांसाठी भरती [मुदतवाढ]\nIBPS मार्फत ‘प्रोबेशनरी ऑफिसर/मॅनेजमेंट ट्रेनी’ पदांच्या 1417 जागांसाठी भरती\n(NSC) राष्ट्रीय बियाणे महामंडळात 220 जागांसाठी भरती [मुदतवाढ]\n(CB Pune) पुणे कॅन्टोनमेंट बोर्डात 52 जागांसाठी भरती\n(PMC) पुणे महानगरपालिकेत 172 जागांसाठी भरती\n(Solapur University) सोलापूर विद्यापीठात 72 जागांसाठी भरती\n(PCMC) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 260 जागांसाठी भरती\n» IBPS मार्फत ‘प्रोबेशनरी ऑफिसर/मॅनेजमेंट ट्रेनी’ पदांच्या 1417 जागांसाठी भरती\n» (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘कॉन्स्टेबल’ पदाच्या 5846 जागांसाठी मेगा भरती\n» (AIIMS) अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत 3803 जागांसाठी भरती\n» (SBI CBO) भारतीय स्टेट बँकेत CBO पदाच्या 3850 जागांसाठी भरती\n» (CRPF) केंद्रीय राखीव पोलीस दलात 789 जागांसाठी भरती\n» (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2020\n» (NSC) राष्ट्रीय बियाणे महामंडळात 220 जागांसाठी भरती\n» (MMRC) मुंबई मेट्रो रेल्वेत 5637 जागांसाठी मेगा भरती\n» (MMRDA) मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात 16726 जागांसाठी मेगा भरती\n» (NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात मेगा भरती\n» (MPSC) सहायक मोटार वाहन निरीक्षक पूर्व परीक्षा-2020 प्रवेशपत्र\n» (Vizag Steel) राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड- 188 मॅनेजमेंट ट्रेनी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (IAF) भारतीय हवाई दल एयरमन (ग्रुप X & Y - 01/2021) प्रवेशपत्र\n» (MAHA TET) महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा- 2019 अंतरिम निकाल\n» (UPSC Civil Service) नागरी सेवा (मुख्य) परीक्षा 2019 अंतिम निकाल\n» MPSC सुधारित वेळापत्रक\n» CBSE 10वी/12वी परीक्षांचे वेळापत्रक\n» JEE, NEET परीक्षा जुलै-ऑगस्ट होणार \nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%81%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2020-08-07T21:43:59Z", "digest": "sha1:H6RTEV2IPK4JAIUJK4V3FHXCF2WEM5AF", "length": 3778, "nlines": 33, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "स्कँडिनेव्हिया - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nकडक व्याख्येनुसार स्कँडिनेव्हियाची घटक असणारी तीन राजतंत्रे\nसंभाव्य विस्तृत व्याख्येनुसार व्याप्ती\nअतिशिथिल व्याख्येनुसार स्कँडिनेव्हियाची व्याप्ती; ही व्याप्ती जवळपास नॉर्डिक देशांच्या व्याख्येशी जुळते\nस्कँडिनेव्हिया (डॅनिश: Skandinavien; स्वीडिश: Skandinavien;) ही युरोपाच्या उत्तर भागाकडील भूप्रदेशाला उल्लेखणारी संज्ञा आहे. सहसा डेन्मार्क आणि स्कँडिनेव्हियन द्वीपकल्पातील नॉर्वे व स्वीडन या देशांचा या संज्ञेत समावेश होतो. पुष्कळ वेळा ढोबळपणे बोलताना फिनलंडाचीही स्कँडिनेव्हियात होते. स्वीडन ची राजधानी स्टाॅकहोम हे स्कँडिनेव्हिया तील सर्वात मोठे शहर आहे.\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ३ एप्रिल २०२० रोजी १२:०२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/photos/jarahatke/know-fact-check-about-karnataka-student-pratap-who-made-drones-e-waste-a648/", "date_download": "2020-08-07T21:12:44Z", "digest": "sha1:TJVFMJFBVSWY4KR35BMWU6Y7ULDW2VQY", "length": 27116, "nlines": 323, "source_domain": "www.lokmat.com", "title": "शाब्बास! पोरानं कचऱ्यापासून बनवले ६०० ड्रोन; थेट DRDO नं दिली नोकरी? वाचा फॅक्ट्स - Marathi News | Know fact check about karnataka student pratap who made drones with e waste | Latest jarahatke News at Lokmat.com", "raw_content": "शनिवार ८ ऑगस्ट २०२०\nअल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nपूर्व उपनगरात अखेर व्यापाऱ्यांनी उघडली दुकाने\nगिरगावने अनुभवले पावसाचे रौद्र रूप\n६५ वर्षात... २६८ पुराच्या घटनांत ६९ हजार जणांचा मृत्यू\nऐश्वर्या शेरॉनची १६ बनावट इन्स्टाग्राम अकाउंट\nरिया चक्रवर्तीने महेश भटसह या लोकांना केले होते कॉल्स, रिपोर्टमधून समोर आले सत्य\n\"परम्‍परा, प्रतिष्‍ठा और अनुशासन\" म्हणत जेव्हा बच्चन बहू ऐश्वर्यावर संतापले होते अमिताभ बच्चन, हे होते कारण\nटॅलेंट मॅनेजरचा खुलासा, आत्महत्येच्या एक दिवस सुशांतशी या गोष्टी संदर्भात झाले होती चर्चा\nसमीर शर्माच्या आत्महत्येवर सगळे गप्प का अभिनेता राहुल भटचा सवाल\nसुशांंतचा नंबर ब्लॉक केल्यानंतर रिया चक्रवर्तीने अभिनेत्याच्या ई-मेल अकाऊंटसोबत केली छेडछाड\nसुप्रिया सुळे आणि अजित पवार याचं रक��षाबंधन\nसुशांतला न्याय मिळावाच पण शेतकरी आत्महत्येबद्दलही बोला\nअजित दादा पवारना मुख्यमंत्रीपदावर बघण्याची इच्छा\nकोरोना महामारीच्या अस्ताला सुरुवात \nरक्ताची कमतरता भरून काढण्यासह पोट साफ होण्यास फायदेशीर मका; इतर फायदे वाचून व्हाल अवाक्\nघरी बसून वाढलेला कमरेचा आणि पोटाचा घेर झटपट होईल कमी; फक्त 'हे' ४ उपाय वापरा\nकोरोनानंतर चीनमध्ये एक किडा पसरवतोय नवा व्हायरस, ही आहेत लक्षणं\nमहामारीच्या काळात जॉब मिळवायचा असेल तर 'या' गोष्टी माहीत असायलाच हव्यात; वेळीच जाणून घ्या\ncoronavirus: कोरोनाचा मानवी मेंदूवर होतोय असा परिणाम, नव्या संशोधनातून समोर आली धक्कादायक माहिती\nपनवेलमधील खाजगी कोविड रुग्णालयामार्फत शासनाच्या नियमांचे उल्लंघन; महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे सचिव सुधाकर शिंदे यांच्या अचानक धाडीत उघड\nकेरळ- एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या अपघातात १४ जणांचा मृत्यू; १२३ जण जखमी; १५ गंभीर जखमी\nकेरळमधील विमान अपघातामुळे दु:ख; जखमींची प्रकृती स्थिर राहावी यासाठी प्रार्थना करतो- पंतप्रधान मोदी\nकेरळमध्ये अपघातग्रस्त झालेल्या विमानात एकूण १९१ जण; १८४ प्रवाशी आणि ७ कर्मचाऱ्यांचा समावेश- एअर इंडिया\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांना फोन; एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या अपघाताची घेतली माहिती\nअमरावती- उसळगव्हाण येथे २२ वर्षीय तरुणाची आत्महत्या\nअमरावती: आज १०८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; जिल्ह्यातल्या बाधितांचा आकडा २८७२ वर\nकेरळमध्ये एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाला भीषण अपघात, अक्षरशः दोन तुकडे झाले\nकेरळ- करिपूर विमानतळावर लँडिंग दरम्यान एअर इंडियाचं विमान घसरलं; अनेकजण जखमी\nमुंबई - ईडी कार्यालयातून रिया चक्रवर्ती चौकशीनंतर निघाली\nकल्याण शीळ रस्त्याच्या कामाचा आमदार प्रमोद पाटील यांनी आढावा; एमएसआरडीसी अधिकाऱ्यांसमवेत बैठक\nसुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात रिया चक्रवर्तीची ईडीकडून साडे आठ तास चौकशी; रिया ईडीच्या कार्यालयातून रवाना\nसुशांत सिंह राजपूतची माजी बिझनेस मॅनेजर श्रृती मोदीची ईडीकडून सुरू असलेली चौकशी पूर्ण\nसोलापूर- अक्कलकोटमध्ये कोरोना रुग्णाचा रस्त्यावर मृत्यू; एक तास रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्यानं प्राण सोडला\nकोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठ�� पूर्ण सज्ज राहा; लष्करप्रमुख मनोज नरवणेंकडून फिल्ड कमांडर्सना सूचना\nपनवेलमधील खाजगी कोविड रुग्णालयामार्फत शासनाच्या नियमांचे उल्लंघन; महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे सचिव सुधाकर शिंदे यांच्या अचानक धाडीत उघड\nकेरळ- एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या अपघातात १४ जणांचा मृत्यू; १२३ जण जखमी; १५ गंभीर जखमी\nकेरळमधील विमान अपघातामुळे दु:ख; जखमींची प्रकृती स्थिर राहावी यासाठी प्रार्थना करतो- पंतप्रधान मोदी\nकेरळमध्ये अपघातग्रस्त झालेल्या विमानात एकूण १९१ जण; १८४ प्रवाशी आणि ७ कर्मचाऱ्यांचा समावेश- एअर इंडिया\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांना फोन; एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या अपघाताची घेतली माहिती\nअमरावती- उसळगव्हाण येथे २२ वर्षीय तरुणाची आत्महत्या\nअमरावती: आज १०८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; जिल्ह्यातल्या बाधितांचा आकडा २८७२ वर\nकेरळमध्ये एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाला भीषण अपघात, अक्षरशः दोन तुकडे झाले\nकेरळ- करिपूर विमानतळावर लँडिंग दरम्यान एअर इंडियाचं विमान घसरलं; अनेकजण जखमी\nमुंबई - ईडी कार्यालयातून रिया चक्रवर्ती चौकशीनंतर निघाली\nकल्याण शीळ रस्त्याच्या कामाचा आमदार प्रमोद पाटील यांनी आढावा; एमएसआरडीसी अधिकाऱ्यांसमवेत बैठक\nसुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात रिया चक्रवर्तीची ईडीकडून साडे आठ तास चौकशी; रिया ईडीच्या कार्यालयातून रवाना\nसुशांत सिंह राजपूतची माजी बिझनेस मॅनेजर श्रृती मोदीची ईडीकडून सुरू असलेली चौकशी पूर्ण\nसोलापूर- अक्कलकोटमध्ये कोरोना रुग्णाचा रस्त्यावर मृत्यू; एक तास रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्यानं प्राण सोडला\nकोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी पूर्ण सज्ज राहा; लष्करप्रमुख मनोज नरवणेंकडून फिल्ड कमांडर्सना सूचना\nAll post in लाइव न्यूज़\n पोरानं कचऱ्यापासून बनवले ६०० ड्रोन; थेट DRDO नं दिली नोकरी\n पोरानं कचऱ्यापासून बनवले ६०० ड्रोन; थेट DRDO नं दिली नोकरी\nएक चांगली कल्पना तुमचं आयुष्य बदलू शकते. हे वाक्य तुम्ही अनेकदा सिनेमात किंवा जाहिरातीत ऐकलं असेल. पण प्रत्यक्षात सुद्धा असं होतं. कर्नाटकच्या एनएम प्रताप या मुलाबद्दल आम्ही सांगत आहोत. सध्या कर्नाटकातील हा मुलगा खूप चर्चेत आहे. प्रतापने तब्बल ६०० ड्रोन तयार केले आहेत.\nरिपोर्टनुसार प्रताप��े ई वेस्ट म्हणजेच इलेक्टॉनिक कचऱ्यापासून एका दोन नाही तर ६०० ड्रोन तयार केले आहेत. हवेत उडून आपल्याला हवी तशी छायाचित्र आणि व्हिडीओ मिळवण्यसाठी ड्रोनचा वापर करता येऊ शकतो. स्थानिक आमदार आणि खासदारांडून प्रतापच्या कामगिरीबद्दल कौतुकाचा वर्षाव होत आहे.\nमैसूरमधील जेएसएस कॉलेजमधून गॅज्यूएशन पूर्ण केलेल्या प्रतापने १४ वर्षाच्या वयात ड्रोन तयार करण्याचा विचार केला होता. तब्बल ८० वेळा केलेले प्रयत्नांना अपयश आल्यानंतर वयाच्या १६ व्या वर्षी प्रतापने पहिला ड्रोन तयार केला. ई कचऱ्यापासून तयार केलेल्या या ड्रोनचा वापर फोटो काढण्यासाठी केला जात होता.\nआपले ड्रोन मॉडेल घेऊन जेव्हा प्रताप IIT Delhi ला पोहोचला तेव्हा त्याला पुरस्कार देण्यात आला. त्यानंतर जपानच्या आंतराराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेण्याची वाट मोकळी झाली. डिसेंबर २०१७ मध्ये प्रताापने भारतासाठी गोल्ड मेडल जिंकले. प्रतापचे कौशल्य ओळखून जपानच्या नोबेल विजेत्या हिडेकी शिराकावा यांनी त्याला आपल्या घरी बोलावून कौतुक केले.\nजेव्हा कर्नाटातील काही भागात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला होता. तेव्हा ड्रोनच्या साहाय्याने गरजू लोकांची मदत करण्यात आली होती. आईआईटीमध्येप्रवेश केल्यानंतर प्रतापने ८७ देशांमध्ये ड्रोनचे प्रदर्शन केले. २०१८ मध्ये जर्मनीमध्ये अलबर्ट आईस्टीन इनोवेशनचे गोल्ड मेडल ही मिळवले. टोक्योच्या रोबोटीक्स प्रदर्शनात प्रतापला गोल्ड आणि सिल्वर मेडल मिळाले.\nसोशल मीडियावर प्रतापला DRDO ने काम दिल्याच्या अनेक अफवा पसरत आहेत. माध्यमांनी केलेल्या पाठपुराव्यात असं दिसून आलं की, प्रतापला पंतप्रधान मोदींच्या कार्यालयातून कोणताही प्रस्ताव मिळाला नाही. कारण पंतप्रधानांकडून DRD मध्ये नियुक्ती केली जात नाही.\nपण सोशल मीडियावर मात्र अफवांना उधाण आले आहे.\nजरा हटके प्रेरणादायक गोष्टी\nShocking: तीन महिन्यांत दहा कलाकारांनी केली आत्महत्या; नाव वाचून बसेल धक्का\nगुलाबाची कळी कशी हळदीने माखली... पाहा, राणा दग्गुबाती व मिहिका बजाजच्या हळदीचे खास फोटो\nमॉडेलिंग सोडून UPSC दिली; ऐश्वर्या श्योराण पहिल्याच फटक्यात IAS बनली\nउफ्फ तेरी अदा, पुन्हा तिने वेधले सा-यांचे लक्ष, HOT फोटोंनी सोशल मीडियावर लागली आग\n आमिर खानने नाकारले म्हणून ‘हे’ सिनेमे सलमान, शाहरूखला मिळाले\n सुशांतला मेंटल हॉस्प��टलमध्ये पाठवणार होती रिया, ब्लॅकमेलही करत होती\nहार्दिक-नताशाच्या मुलाचं नाव ठरलं; केकवरील 'त्या' नावानं केला खुलासा\nदेशवासियांच्या भावनांपेक्षा BCCIला 440 कोटी महत्त्वाचे;IPL 2020 वर बंदी घालण्यासाठी गृहमंत्री अमित शाह यांना पत्र\nभाई, चर्चा तर होणारच ना; क्रिकेटपटूनं पत्नीला दिलं महागडं गिफ्ट; पाहा फोटो\nदंगल गर्ल बबिता फोगाटला लागली 'लॉटरी'; मिळालं महत्त्वाचं पद\nपाकिस्तानी खेळाडूंनी इंग्लंडमध्ये साजरी केली ईद; फॅन्सनी विचारलं मास्क कुठेय\nSo Cute : हार्दिक-नताशाचं बाळ दिसतं कसं माहित्येय ज्युनियर पांड्याचा फोटो व्हायरल\nकोरोनानंतर चीनमध्ये एक किडा पसरवतोय नवा व्हायरस, ही आहेत लक्षणं\ncoronavirus: कोरोनाचा मानवी मेंदूवर होतोय असा परिणाम, नव्या संशोधनातून समोर आली धक्कादायक माहिती\n सीरम इन्स्टिट्यूटनं जाहीर केली लसीची किंमत, फक्त २२५ रुपयांत मिळणार कोरोना लस\ncoronavirus: वुहानमधील ९० टक्के कोरोनामुक्त रुग्णांची फुप्फुसे झाली खराब, अभ्यासातून समोर आली धक्कादायक माहिती\n भारतात लॉन्च झालं कोरोनाचं औषधं 'कोविहॉल्ट'; ४९ रुपयांत रुग्णांसाठी उपलब्ध होणार\ncoronavirus: भारतात कितपत प्रभावी ठरतेय प्लाझ्मा थेरेपी\nबैरूतमधील स्फोट; १६ जणांना अटक\nवडील पाठपुरावा करीत असताना त्रयस्थांच्या याचिकेची गरज काय\nकेरळात दरड कोसळून १५ ठार, ५६ जण ढिगाऱ्याखाली अडकले\nअल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nपूर्व उपनगरात अखेर व्यापाऱ्यांनी उघडली दुकाने\n'Air India Plane Crash' : केरळमध्ये एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाला भीषण अपघात; १५ जणांचा मृत्यू, १२३ जण जखमी\n'Air India Plane Crash' : विमानाला झालेल्या अपघातात पायलट दीपक साठेंचा मृत्यू; हवाई दलात बजावली होती सेवा\n आता कोकणवासीयांसाठी १० दिवसांचा क्वारंटाइन, शासन आदेश आला\nअपघातात एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाचे दोन तुकडे झाले, पण...\nAir India Express Accident: ...अन् रनवेवरून एअर इंडियाचं विमान दरीत कोसळलं; जाणून घ्या शेवटच्या क्षणांमध्ये काय घडलं\nCoronaVirus News: इस्रायलचे शास्त्रज्ञ मायदेशी परतले; भारताचा मित्र लवकरच 'पॉझिटिव्ह' बातमी देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathi.com/other-info/", "date_download": "2020-08-07T21:46:20Z", "digest": "sha1:O3JTNUVFHZZDL62F37HL2CJVOYNAL2BL", "length": 2193, "nlines": 34, "source_domain": "www.marathi.com", "title": "इतर माहिती | Marathi Kala Mandal", "raw_content": "\nमकर संक्रांत – 2020\nकार्यकारी समिती – 2020\nमराठी ��ंडळाचे बाकीचे उपक्रम, प्रकाशने ह्याची माहिती\nएम.के.एम. – मराठी शाळा संचालिका – दीप्ति पंडित\nग्रेटर वॉशिंग्टन डी.सी. च्या मेरीलँड व व्हर्जिनिया या भागात सहा ठिकाणी मराठी शाळा चालते. शाळेचे पहिली ते पाचवी असे वर्ग आहेत. भारती विद्यापीठ बृहनमहाराष्ट्र मंडळ यांचा अभ्यासक्रम या शाळेत राबवला जातो. वर्षा अखेर मराठी भाषा प्रमाणपत्र परीक्षा घेतल्या जातात.\nStall किंवा Website Advertisement च्या अधिक माहितीसाठी खालील बटणावर click करा किंवा stalls@marathi.com ह्या पत्त्यावर ईमेल करा.\nहितगुज चे अंक मराठी कला मंडळाच्या Individual आणि Family सदस्यांना उपलब्ध आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/entertainment/nana-patekar-got-clean-chit-in-tanushree-dutta-sexual-harrasment-case-72113.html", "date_download": "2020-08-07T21:38:25Z", "digest": "sha1:HYEDVD7H6EL5DL4CSVN36CUC4FFPPQHA", "length": 15488, "nlines": 188, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "#MeToo : नाना पाटेकरांना क्लीनचिट, तनुश्री दत्ता पोलिसांवर भडकली", "raw_content": "\nAir India Plane Skids | केरळमध्ये एअर इंडियाचं विमान रन वेवरुन घसरलं, विमानाचे दोन तुकडे, 17 जणांचा मृत्यू\nKerala Plane Crash | वडील सैन्यातील माजी ब्रिगेडियन, मोठा भाऊ कारगील युद्धात शहीद, कॅप्टन दीपक साठे यांच्यावर काळाचा घाला\nडॉ. आरती ठिक होतील, पिंपरी-चिंचवडमधील कोरोनाबाधित डॉक्टरच्या कुटुबियांना शरद पवारांचा फोन\n#MeToo : नाना पाटेकरांना क्लीनचिट, तनुश्री दत्ता पोलिसांवर भडकली\nया प्रकरणी कोणतेही पुरावे नसल्याचं पोलिसांनी तपासानंतर स्पष्ट केलंय. यानंतर तनुश्री दत्ताचा संताप अनावर झाला आणि तिने पोलिसांना भ्रष्ट संबोधत राग व्यक्त केला.\nमुंबई : अभिनेते नाना पाटेकर यांना मोठा दिलासा मिळालाय. अभिनेत्री तनुश्री दत्ताने दहा वर्षांपूर्वी सिनेमाच्या सेटवर छेडछाड केल्याचा आरोप नानांवर केला होता. पण या प्रकरणी कोणतेही पुरावे नसल्याचं पोलिसांनी तपासानंतर स्पष्ट केलंय. यानंतर तनुश्री दत्ताचा संताप अनावर झाला आणि तिने पोलिसांना भ्रष्ट संबोधत राग व्यक्त केला.\n“Horn ‘OK Pleassss” या सिनेमाच्या सेटवर दहा वर्षांपूर्वी नाना पाटेकर यांनी छेड काढली होती असा आरोप तनुश्री दत्ताने केला आणि एकच खळबळ उडाली. पोलिसांनी याची दखल घेत तपास सुरु केला. पण त्यांच्याविरोधात खटला चालवण्यासाठी कोणतेही पुरावे नाहीत, असं पोलिसांनी कोर्टात सांगितलं.\nपोलिसांच्या या रिपोर्टनंतर तनुश्री दत्ताचा संताप झालाय. हा रिपो���्ट पाहून मला कोणतंही आश्चर्य वाटलं नाही. पोलिसांनी चुकीचे साक्षीदार पुढे केले. मी आता या सर्व गोष्टींना वैतागली असून इतर गोष्टींवर लक्ष केंद्रीत करायचं आहे. पण या एका उदाहरणावरुन कुणीही अन्याय सहन करु नये, त्याविरोधात आवाज उठवावा, असं आवाहनही तनुश्रीने केलंय.\nगेल्या वर्षी #MeToo या चळवळीअंतर्गत अनेक महिलांनी आपलं लैंगिक शोषण आणि छेडछाड झाल्याचे आरोप केले होते. यामध्ये बॉलिवूडमधील काही दिग्गज मंडळींवरही हे आरोप झाले. अनेक वर्षांनंतर आरोप केल्यामुळे खळबळ उडाली होती. अमेरिकेत राहत असलेली तनुश्री दत्ता भारतात आली आणि तिने थेट नाना पाटेकर यांच्यावर आरोप केले. तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला आणि कोर्टासमोर अहवाल सादर केला.\nNana Patekar | नाना पाटेकर सुशांत सिंहच्या पाटण्याच्या घरी, वडिलांचे…\nनाना पाटेकरांच्या 'नाम'चा तनुश्री दत्ताविरोधात 25 कोटींचा मानहानीचा दावा\nराजकारणात येण्याची मला ऑफर होती, पण... : नाना पाटेकर\nनोकरी मागणाऱ्यांपेक्षा नोकरी देणारे बना : नितीन गडकरी\nनाना पाटेकर दुसरा आसाराम बापू, 'नाम'च्या माध्यमातून कोट्यावधींचा भ्रष्टाचार :…\n#Me Too : इंडियन आयडॉल शोमधून अनू मलिक यांची पुन्हा…\n#MeToo च्या आरोपीसोबत काम न करण्याच्या निर्णयावर यूटर्न, तनुश्रीचा आमीरवर…\nपूरस्थितीवर चर्चेसाठी नाना दिल्लीत, अमित शाहांचीही भेट\nहॅलो, उद्धव म्हस्के बोलतोय, तुम्ही शब्द दिला होता...अजित पवारांना फोन,…\nएकनाथ खडसे यांनाही वाढीव वीज बिलाचा शॉक, एका महिन्याचं बिल…\nचंद्रपुरात वाघांची संख्या वाढल्याने नसबंदीचा विचार, सल्लागार मंडळाच्या बैठकीत अजब…\nकॅमेरा सेट करुन फेसबुक लाईव्ह, पंख्याला दोरी बांधून आत्महत्या\nवर्ध्याच्या ऑरगॅनिक मास्कला इंग्लंडमध्ये मागणी, साहेबांच्या तोंडावर सेंद्रिय कापसाचे मास्क\nSushant Singh case | CBI चौकशीचा प्रस्ताव केंद्राने स्वीकारला, कोर्टाकडून…\nPHOTO | पंतप्रधान मोदींनी प्रभू रामाला साष्टांग दंडवत घातला तो…\nतब्बल 27 वर्षे चप्पल न घालणारा कोल्हापूरचा कारसेवक, अनोखा पण…\nAir India Plane Skids | केरळमध्ये एअर इंडियाचं विमान रन वेवरुन घसरलं, विमानाचे दोन तुकडे, 17 जणांचा मृत्यू\nKerala Plane Crash | वडील सैन्यातील माजी ब्रिगेडियन, मोठा भाऊ कारगील युद्धात शहीद, कॅप्टन दीपक साठे यांच्यावर काळाचा घाला\nडॉ. आरती ठिक होतील, पिंपरी-चिंच��डमधील कोरोनाबाधित डॉक्टरच्या कुटुबियांना शरद पवारांचा फोन\n पायाला जखम असल्यास पावसाच्या पाण्यातून चालणे टाळा\nकुणालाही सोडणार नाही, पितळ उघडं पाडल्याशिवाय गप्प बसणार नाही : अविनाश जाधव\nAir India Plane Skids | केरळमध्ये एअर इंडियाचं विमान रन वेवरुन घसरलं, विमानाचे दोन तुकडे, 17 जणांचा मृत्यू\nKerala Plane Crash | वडील सैन्यातील माजी ब्रिगेडियन, मोठा भाऊ कारगील युद्धात शहीद, कॅप्टन दीपक साठे यांच्यावर काळाचा घाला\nडॉ. आरती ठिक होतील, पिंपरी-चिंचवडमधील कोरोनाबाधित डॉक्टरच्या कुटुबियांना शरद पवारांचा फोन\n पायाला जखम असल्यास पावसाच्या पाण्यातून चालणे टाळा\nडॉ. आरती ठिक होतील, पिंपरी-चिंचवडमधील कोरोनाबाधित डॉक्टरच्या कुटुबियांना शरद पवारांचा फोन\nCorona Vaccine | कोरोना लस 225 रुपयांना उपलब्ध होणार, सिरम इन्स्टिट्यूटचा बिल गेट्स फाऊंडेशनसोबत 10 कोटी डोसचा करार\n” जम्बो कोव्हिड सेंटरच्या पाहणीवेळी अजित पवारांची विचारणा\nPune Corona | पुणेकरांना दिलासा, कोरोना रुग्ण दुप्पटीचा कालावधी 33 दिवसांवर, मृत्यूदरही घसरला\nCrop Loan : राज्यातील 12 जिल्ह्यात 50 टक्क्यांपेक्षा कमी पीक कर्ज वाटप : सहकारमंत्री बाळासाहेब पाटील\nपुण्यातील गणेशोत्सवाची नियमावली ठरली, बाप्पाच्या मिरवणुकीसह ‘या’ गोष्टींना मनाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/maharashtra/close-shave-for-spicejet-passengers-at-shirdi-airport-54935.html", "date_download": "2020-08-07T21:24:48Z", "digest": "sha1:DOANMHUD5TFV3UIALDFMQRH2RDD4T6AN", "length": 12241, "nlines": 179, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "शिर्डी विमानतळावर विमान धावपट्टीवरुन घसरलं, मोठी दुर्घटना टळली", "raw_content": "\nएकनाथ खडसे यांनाही वाढीव वीज बिलाचा शॉक, एका महिन्याचं बिल तब्बल…..\nपती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची गळा चिरुन हत्या, नांदगाव हादरले\nचंद्रपुरात वाघांची संख्या वाढल्याने नसबंदीचा विचार, सल्लागार मंडळाच्या बैठकीत अजब प्रस्ताव\nशिर्डी विमानतळावर विमान धावपट्टीवरुन घसरलं, मोठी दुर्घटना टळली\nशिर्डी : स्पाईसजेटच्या विमानाची मोठी दुर्घटना शिर्डी विमानतळावर टळली आहे. सुदैवाने सर्व प्रवासी सुखरुप आहेत. विमानाने लँडिंगनंतर धावपट्टी सोडली आणि ही दुर्घटना घडली. या घटनेत विमानाचं एक चाक तुटल्याची माहिती आहे. दिल्लीहून हे विमान आलं होतं. दिल्लीतून 180 प्रवासी घेऊन B737-800 या विमानाने शिर्डीसाठी उड्डाण घेतली होती. सोमवारी दुपारी ही घटना घडली. विमानाने लँडिंग केल्यानंतर …\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nशिर्डी : स्पाईसजेटच्या विमानाची मोठी दुर्घटना शिर्डी विमानतळावर टळली आहे. सुदैवाने सर्व प्रवासी सुखरुप आहेत. विमानाने लँडिंगनंतर धावपट्टी सोडली आणि ही दुर्घटना घडली. या घटनेत विमानाचं एक चाक तुटल्याची माहिती आहे. दिल्लीहून हे विमान आलं होतं. दिल्लीतून 180 प्रवासी घेऊन B737-800 या विमानाने शिर्डीसाठी उड्डाण घेतली होती.\nसोमवारी दुपारी ही घटना घडली. विमानाने लँडिंग केल्यानंतर अचानक धावपट्टी सोडली. वैमानिकांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली. घटनेनंतर प्रवाशांनी सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं. स्पाईसजेटकडून सध्या घटनेची चौकशी केली जात आहे. शिवाय धावपट्टी सध्या बंद करण्यात आली असून दुरुस्तीचं काम सुरु आहे.\nVIDEO : शिर्डी : विमान धावपट्टीवरुन घसरलं, सर्व प्रवासी सुखरुप pic.twitter.com/fH70AgnOyF\nएकनाथ खडसे यांनाही वाढीव वीज बिलाचा शॉक, एका महिन्याचं बिल…\nचंद्रपुरात वाघांची संख्या वाढल्याने नसबंदीचा विचार, सल्लागार मंडळाच्या बैठकीत अजब…\nकॅमेरा सेट करुन फेसबुक लाईव्ह, पंख्याला दोरी बांधून आत्महत्या\nवर्ध्याच्या ऑरगॅनिक मास्कला इंग्लंडमध्ये मागणी, साहेबांच्या तोंडावर सेंद्रिय कापसाचे मास्क\nSushant Singh case | CBI चौकशीचा प्रस्ताव केंद्राने स्वीकारला, कोर्टाकडून…\nPHOTO | पंतप्रधान मोदींनी प्रभू रामाला साष्टांग दंडवत घातला तो…\nतब्बल 27 वर्षे चप्पल न घालणारा कोल्हापूरचा कारसेवक, अनोखा पण…\nबाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाची माती घेऊन विक्रम प्रताप सिंग अयोध्येत\nएकनाथ खडसे यांनाही वाढीव वीज बिलाचा शॉक, एका महिन्याचं बिल तब्बल…..\nपती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची गळा चिरुन हत्या, नांदगाव हादरले\nचंद्रपुरात वाघांची संख्या वाढल्याने नसबंदीचा विचार, सल्लागार मंडळाच्या बैठकीत अजब प्रस्ताव\nकॅमेरा सेट करुन फेसबुक लाईव्ह, पंख्याला दोरी बांधून आत्महत्या\nपंचगंगेचं पाणी महामार्गापर्यंत पोहोचलं, तर सांगलीत कृष्णा नदीपात्रात 15 बोटी तैनात\nएकनाथ खडसे यांनाही वाढीव वीज बिलाचा शॉक, एका महिन्याचं बिल तब्बल…..\nपती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची गळा चिरुन हत्या, नांदगाव हादरले\nचंद्रपुरात वाघांची संख्या वाढल्याने नसबंदीचा विचार, सल्लागार मंडळाच्या बैठकीत अजब प्रस्ताव\nकॅमेरा सेट करुन फेसबुक लाईव्ह, पंख्याला दोरी बांध��न आत्महत्या\nCrop Loan : राज्यातील 12 जिल्ह्यात 50 टक्क्यांपेक्षा कमी पीक कर्ज वाटप : सहकारमंत्री बाळासाहेब पाटील\nपुण्यातील गणेशोत्सवाची नियमावली ठरली, बाप्पाच्या मिरवणुकीसह ‘या’ गोष्टींना मनाई\nलॉकडाऊन हटवा, अन्यथा रस्त्यावर उतरुन कायदा हाती घेऊ : प्रकाश आंबेडकर\n‘दैनिक पुण्यनगरी’चे संस्थापक-संपादक बाबा शिंगोटे यांचे निधन.\nपर्यटन बंदीतही नियम चुकवत थेट ‘वाशी टू लोणावळा’ रिक्षाने प्रवास, सात जण ताब्यात\nPune Water Supply | पुण्यातील धरणात पुरेसा पाणीसाठा, गणेशोत्सवापर्यंत पाणी कपात नाही : महापौर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-health-tips/don-t-keep-onion-in-fridge-120070400010_1.html?utm_source=RHS_Widget_Article&utm_medium=Site_Internal", "date_download": "2020-08-07T22:09:57Z", "digest": "sha1:GOGUDJEUR67JFZ4FXTE7OHUQKYKGYAMQ", "length": 12124, "nlines": 125, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "कापलेला कांदा लगेच वापरा, फ्रीजमध्ये ठेवणे धोकादायक | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 8 ऑगस्ट 2020\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nकापलेला कांदा लगेच वापरा, फ्रीजमध्ये ठेवणे धोकादायक\nवेळेवर घाई नको म्हणून सलाड करताना किंवा भाजीची तयारी करताना कांदा आधीपासून कापून ठेवण्याची सवय आरोग्यासाठी धोकादायक ठरु शकते. खूप आधीपासून कापून ठेवलेला कांदा खाणे अत्यंत नुकसान करणारं ठरु शकतं. तसेच कांदा कापून ‍फ्रीजमध्ये कधीच ठेवू नये.\nकारण कांद्यामध्ये आरोग्यासाठी फायदेशीर असे अनेक औषधी, अ‍ॅन्टीबॅक्टेरियल, अ‍ॅन्टी इन्फ्लामेटरी घटक असतात. पण फ्रीजमध्ये कापलेला कांदा ठेवल्याने त्यामधील घटक नष्ट होतात.\nआपण सोयीसाठी कांदा सोलून जरी फ्रीजमध्ये ठेवत असाल तरी ते नुकसानकारक आहे. सोललेला कांदा आरोग्यसाठी धोकादायक ठरु शकतो कारण कांद्याची सालं काढल्यानंतर त्याला बॅक्टेरियाचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक वाढते. यामुळे कांदा ऑक्सिडाईज होतो.\nकांदा कापल्यावर किंवा सालं काढल्यावर त्यामधील सेल्स तुटून फ्ल्युईड्स रिलीज होतात. यातील न्युट्रीएन्ट्सची क्षमता देखील बॅक्टेरियामुळे कमी होते. कोणत्याही वातावरणात कांदा सोलून किंवा चिरुन ठेवल्यास त्यातून पाणी वाहायला सुरूवात होते. त्यामुळे यावर बॅक्टेरिया वाढतात. अशात कांदा खाणे आरोग्यासाठी अत्यंत नुकसान करणारे ठरु शकतं. चिरलेला कांदा बॅक्टेरियांसाठी चुंबकासारखे कामं करतो.\nअत्यंत गरज भासल्यास आपण कापलेल�� कांदा पेपर टॉवेलमध्ये गुंडाळून ठेवू शकता. किंवा ‍फ्रीजमध्ये ठेवण्याची गरज भासलीच तर सीलबंद डब्ब्यामध्ये भरून ठेवा. तसं तर गरज असेल तेव्हाच कांदा कापून आहारात सामील करावा.\nआध्यात्मिक भोजन कसे करावे\nफळ आणि भाज्या स्वच्छ करण्याची योग्य पद्धत जाणून घ्या\nनवतपा: या 9 दिवसात काय खावे काय नाही जाणून घ्या\nकलिंगड खा पण योग्य पद्धतीने, उन्हाळ्याचा त्रास जाणवणार नाही, वजन देखील कमी होईल\nयावर अधिक वाचा :\nअमेरिकेत प्राण्यांना कोरोनाची लागण, एका कुत्र्याचा ...\nअमेरिकेत सात वर्षीय जर्मन शेफर्ड प्रजातीच्या एका कुत्र्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ...\nअयोध्येत राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याची तयारी सुरु\nअयोध्येत राम मंदिर भूमिपूजनाचा सोहळा 5 ऑगस्टला होणार असल्याने कार्यक्रमाची तयार जोरात ...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राजगृह निवासस्थानाची तोडफोड ...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मुंबईतील दादर येथील राजगृह निवासस्थानाची तोडफोड करणाऱ्या ...\nपावसाचे पुण्यात पुन्हा एकदा जोरदार आगमन\nमहाराष्ट्रात बऱ्यापैकी मॉन्सूनला सुरवात झाली आहे. राज्याच्या बहुतांश भागात गेल्या दोन ...\nऑगस्टमध्ये तब्बल १६ दिवस बॅंक बंद राहणार\nऑगस्ट महिन्यांपासून रक्षाबंधन, गणपती अशा विविध सणांना सुरुवात होते. त्यामुळे ऑगस्टमध्ये ...\nवयाच्या 50शी नंतर अधिक प्रमाणात प्रथिनं घ्या, स्नायू राहतील ...\nवयाच्या 50शी नंतर अधिक प्रमाणात प्रथिनं घ्या, स्नायू राहतील बळकट. सरत्या वयात आहारात अधिक ...\nचष्म्यावरील स्क्रॅच काढण्याचा सोप्या टिप्स जाणून घेऊ या...\nचष्म्यावर स्क्रॅच पडल्यास नवीन चष्मा खरेदी करण्याची गरज नाही, या सोप्या टिप्स ने स्क्रॅच ...\nBenefit Of Black Tea : आरोग्यासाठी फायदेशीर आहे ब्लॅक टी, ...\nजगभरातील चहाप्रेमींची कमतरता नाही. चहाचे वेगवेगळे स्वाद आणि प्रकार त्यांचा फायद्यासाठी ...\nफळांच्या रसाचे हे घरगुती उपचार खरंच आपणांस माहीत नसणार..\nफळांचे रस आरोग्य आणि सौंदर्याच्या दृष्टिकोनातून खूप फायदेशीर आहे, पण हे आपणांस क्वचितच ...\nकोरफडाचे आश्चर्यकारक फायदे जाणून घेऊ या, आणि वाचू या ही ...\nसध्याच्या काळात औषधी आणि सौंदर्य उत्पादन म्हणून कोरफडाची मागणी वाढत आहे, पण हे औषध आणि ...\nजिओ मामी मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये दीपिका पादुकोणचा ग्लॅमरस लूक\nटक्सिडो सूटमध्ये सोनम कपूरची सुंदर शैली\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mahaenews.com/154170/", "date_download": "2020-08-07T21:08:17Z", "digest": "sha1:WZVQT3BXMGHM4VCC2DKYHIS5X7J66AVK", "length": 24038, "nlines": 233, "source_domain": "mahaenews.com", "title": "दूध उत्पादकांच्या मागण्या मान्य न झाल्यास जिल्हाभरात दुधाचे टँकर फिरू देणार नाही – बबनराव लोणीकर | Mahaenews", "raw_content": "\n विमान अपघातात ठार झालेला पायलट महाराष्ट्राचा सुपुत्र, दीपक साठे यांनी गमावला जीव\n#CoronaVirus: कोरोना लस 225 रुपयांना उपलब्ध होणार, सिरम इन्स्टिट्यूटचा बिल गेट्स फाऊंडेशनसोबत 10 कोटी डोसचा करार\nविमानतळावर एअर इंडियाचं विमान क्रॅश, विमानाचे दोन तुकडे\nमुंबईत परतणाऱ्यांसाठी आता १४ दिवसांचा होम क्वारंटाइन; पालिकेचा निर्णय\nकोरोनाविरुद्धच्या लढाईत मोठं यश, १२ ऑगस्ट रोजी रशिया करणार लसीची नोंदणी\nSushant Sing Suicide Case: ईडीकडून रियाची कसून चौकशी, भाऊ शौविक कार्यालयात दाखल\n…जर… तर…पण…शिवसेना आज देशातील मोठा राष्ट्रीय पक्ष असता \nमुंबईसह राज्यभरात पावसाचा जोर ओसरला\n पाच दिवसात सोने दरात साडेतीन हजारांची वाढ, तोळ्याचा भाव तब्बल…\nपरदेश शिष्यवृत्तीसाठी इच्छुक विद्यार्थ्यांना सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचा दिलासा\nHome breaking-news दूध उत्पादकांच्या मागण्या मान्य न झाल्यास जिल्हाभरात दुधाचे टँकर फिरू देणार नाही – बबनराव लोणीकर\nदूध उत्पादकांच्या मागण्या मान्य न झाल्यास जिल्हाभरात दुधाचे टँकर फिरू देणार नाही – बबनराव लोणीकर\nजालना – राज्यभरात भाजपकडून दुध दरवाढीसाठी आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनादरम्यान भाजप नेत्यांनी सरकार दूध उत्पादकांच्या मागण्यांकडे राज्य सरकार जाणीवपुर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला आहे. दरम्यान आज जालना जिल्ह्यातील मंठा येथे माजी मंत्री बबनराव लोणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली दुध दरवाढीसाठी आंदोलन करण्यात आले. यावेळी लोणीकरांनी दूधाला प्रतिलिटर 10 रुपये अनुदान आणि दुधाच्या भुकटीसाठी 50 रुपये अनुदान सरकारने जाहीर करावं अशी मागणी केली आहे.\nत्याचप्रमाणे गायीच्या दुधाला तीस रुपये दर देण्यात यावा अशी मागणी भारतीय जनता पार्टी, रयत क्रांती, रिपब्लिकन पक्ष (आठवले गट), राष्ट्रीय समाज पक्ष आणि शिवसंग्राम महायुतीच्या वतीने करण्यात आली आहे असे असले तरी सरकार मात्र या सर्व बाबतीत गंभीर नाही, त्यामुळे लवकरात लवकर दुध उत्पादकांच्या मागण्या मान्य न झाल्यास जिल्हाभरात एकही दुधाची टँकर फिरू देणार नाही असा इशारा माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे\nदूध उत्पादकांच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महायुतीतर्फे 21 जुलै रोजी राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले होते. दूध उत्पादकांच्या मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना देखील पाठवण्यात आले होते. सरकारने या मागण्या मान्य न केल्यास 01 ऑगस्ट रोजी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा महावितरणने सरकारला देण्यात आला होता. तरीदेखील कोणताही गांभीर्य याबाबत सरकारने घेतलेली नाही सरकारने दूध उत्पादकांच्या मागण्यांची दखल न घेतल्याने आज संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र आंदोलन करण्यात येत आहे. हे आंदोलन पूर्णपणे अहिंसक पद्धतीने केले जात असून सोशल डिस्टंसिंगचे पालन यामध्ये करण्यात येत आहे. केंद्र सरकारने दूध भुकटी आयात केलेली नसताना चुकीची माहिती पसरून केंद्रावर जबाबदारी ढकलण्याचा केविलवाणा प्रयत्न राज्य सरकार करत आहे. ही बाब अत्यंत निंदनीय असून त्याबद्दल राज्यसरकार ने दूध उत्पादकांची माफी मागावी असे देखील यावेळी लोणीकर यांनी स्पष्ट केले\n‘वन नेशन, वन रेशनकार्ड’शी जोडली गेली चार राज्य\nकोल्हापुरात शासकीय बैठक घेणारे अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह\n विमान अपघातात ठार झालेला पायलट महाराष्ट्राचा सुपुत्र, दीपक साठे यांनी गमावला जीव\n#CoronaVirus: कोरोना लस 225 रुपयांना उपलब्ध होणार, सिरम इन्स्टिट्यूटचा बिल गेट्स फाऊंडेशनसोबत 10 कोटी डोसचा करार\nविमानतळावर एअर इंडियाचं विमान क्रॅश, विमानाचे दोन तुकडे\nमुंबईत परतणाऱ्यांसाठी आता १४ दिवसांचा होम क्वारंटाइन; पालिकेचा निर्णय\nकोरोनाविरुद्धच्या लढाईत मोठं यश, १२ ऑगस्ट रोजी रशिया करणार लसीची नोंदणी\nSushant Sing Suicide Case: ईडीकडून रियाची कसून चौकशी, भाऊ शौविक कार्यालयात दाखल\n…जर… तर…पण…शिवसेना आज देशातील मोठा राष्ट्रीय पक्ष असता \nमुंबईसह राज्यभरात पावसाचा जोर ओसरला\n पाच दिवसात सोने दरात साडेतीन हजारांची वाढ, तोळ्याचा भाव तब्बल…\nपरदेश शिष्यवृत्तीसाठी इच्छुक विद्यार्थ्यांना सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचा दिलासा\n विमान अपघातात ठार झालेला पायलट महाराष्ट्राचा सुपुत्र, दीपक साठे यांनी गमावला जीव\n#CoronaVirus: कोरोना लस 225 रुपयांना उपलब्ध होणार, सिरम इन्स्टिट्यूटचा बिल गेट्स फाऊंडेशनसोबत 10 कोटी डोसचा करार\nविमानतळावर एअर इंडियाचं विमान क्रॅश, विमानाचे दोन तुकडे\nमुंबईत परतणाऱ्यांसाठी आता १४ दिवसांचा होम क्वारंटाइन; पालिकेचा निर्णय\nकोरोनाविरुद्धच्या लढाईत मोठं यश, १२ ऑगस्ट रोजी रशिया करणार लसीची नोंदणी\nSushant Sing Suicide Case: ईडीकडून रियाची कसून चौकशी, भाऊ शौविक कार्यालयात दाखल\n…जर… तर…पण…शिवसेना आज देशातील मोठा राष्ट्रीय पक्ष असता \n विमान अपघातात ठार झालेला पायलट महाराष्ट्राचा सुपुत्र, दीपक साठे यांनी गमावला जीव\n#CoronaVirus: कोरोना लस 225 रुपयांना उपलब्ध होणार, सिरम इन्स्टिट्यूटचा बिल गेट्स फाऊंडेशनसोबत 10 कोटी डोसचा करार\nविमानतळावर एअर इंडियाचं विमान क्रॅश, विमानाचे दोन तुकडे\nमुंबईत परतणाऱ्यांसाठी आता १४ दिवसांचा होम क्वारंटाइन; पालिकेचा निर्णय\nकोरोनाविरुद्धच्या लढाईत मोठं यश, १२ ऑगस्ट रोजी रशिया करणार लसीची नोंदणी\nSushant Sing Suicide Case: ईडीकडून रियाची कसून चौकशी, भाऊ शौविक कार्यालयात दाखल\n…जर… तर…पण…शिवसेना आज देशातील मोठा राष्ट्रीय पक्ष असता \n विमान अपघातात ठार झालेला पायलट महाराष्ट्राचा सुपुत्र, दीपक साठे यांनी गमावला जीव\n#CoronaVirus: कोरोना लस 225 रुपयांना उपलब्ध होणार, सिरम इन्स्टिट्यूटचा बिल गेट्स फाऊंडेशनसोबत 10 कोटी डोसचा करार\nविमानतळावर एअर इंडियाचं विमान क्रॅश, विमानाचे दोन तुकडे\nमुंबईत परतणाऱ्यांसाठी आता १४ दिवसांचा होम क्वारंटाइन; पालिकेचा निर्णय\nकोरोनाविरुद्धच्या लढाईत मोठं यश, १२ ऑगस्ट रोजी रशिया करणार लसीची नोंदणी\nSushant Sing Suicide Case: ईडीकडून रियाची कसून चौकशी, भाऊ शौविक कार्यालयात दाखल\n…जर… तर…पण…शिवसेना आज देशातील मोठा राष्ट्रीय पक्ष असता \nमुंबईसह राज्यभरात पावसाचा जोर ओसरला\n पाच दिवसात सोने दरात साडेतीन हजारांची वाढ, तोळ्याचा भाव तब्बल…\nपरदेश शिष्यवृत्तीसाठी इच्छुक विद्यार्थ्यांना सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचा दिलासा\nअरबी समुद्रात 40 मैलावर अडकलेल्या मच्छिमारांची अखेर सुटका\nमला गुरांचा चाराही खावा लागला तरी चालेल, पण…: शोएब अख्तर\n‘लोकांनी घराबाहेर पडू नये, कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून मुंबईत साचू दिलं’ – प्रसाद लाड\n1 सप्टेंबर ते 14 नोव्हेंबर पासून टप्प्याटप्प्याने शाळा सुरु करण्यााचा केंद्र सरकारचा विचार\nन��न चायनीज स्मार्टफोनवर जबरदस्त मिळतेय सूट\nएकनाथ खडसेंना वाढीव वीजबिलाचा ‘शॉक’, बिलात सूट देण्याची मागणी\nपंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली तर, सांगलीत कृष्णा नदीपात्रातही 15 बोटी तैनात\n#CoronaVirus: वर्षांवरील कलाकारांना पुन्हा शूटिंगची परवानगी, ठाकरे सरकारचा आदेश हायकोर्टाने बदलला\nनांदेडमधील भाजपा खासदार चिखलीकरांना कोरोनाची लागण\nएकनाथ खडसेंना महावितरणकडून 1 लाख 4 हजारांचे वाढीव वीज बिल\n#CoronaVirus | क्वारंटाईनमधून १२९ जण वरळी कोळीवाड्यात परतले\nशालेय अभ्यासक्रमात ‘शरद कमळ बघ’,यावर शरद पवार म्हणतात…\n‘छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव शौचालयाला\nउद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यात शरयू किनारी आरती नाही\n#Covid-19 | कार्यालये सुरु करण्यापूर्वी निर्जंतुक करणे बंधनकारक\nराज्याच्या अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या घोषणा\nकोरोनाचा संशयित रुग्ण रत्नागिरीत, शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल\nयेत्या दोन वर्षांत सर्व ग्रामपंचायती ऑप्टिकल फायबरने जोडणार : मुख्यमंत्री\nस्थायी समितीकडून तब्बल दोन कोटी ६६ हजार रुपयांची विकासकामे मंजूर\n१७०० कोटींच्या लेखापरीक्षणासाठीएक महिन्यात फायली उपलब्धकरून द्या: सीमा सावळे\nपिंपळे सौदागरमध्ये प्लॅस्टिक बॅग्ज वापराला बंदी\nराज्यात 1 लाखापर्यंत थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांची यादी मागवली\nराणीबागेमध्ये जाण्यास महापौर विश्वनाथ महाडेश्वर नाखुश\nकोयनेतून ३०७४ क्युसेकने विसर्ग…कर्नाटकची तहान भागविण्यासाठी पाणी\nमहिलांवरील अत्याचार कमी करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे : जया बच्चन\nतीचे संबंध ‘कासव’ गतीने सुधारत आहेत : उद्धव ठाकरे\nरिझर्व्ह बँकेचे नियम मोडल्याचा बँकांना फटका…राज्यातल्या १२ बँकांवर टाच\nनागरिकहो….’आधार’नं लिंक नसलेली बँक खाती बंद होणार\n विमान अपघातात ठार झालेला पायलट महाराष्ट्राचा सुपुत्र, दीपक साठे यांनी गमावला जीव\nआता, दररोज बदलणार पेट्रोल-डिझेलच्या किंमती\nmahaenews.com हे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nमुख्य कार्यालय : महाईन्यूज,पत्ता : विश्वकर्म��� बिल्डींग, जे. के. सावंत मार्ग, दादर, मुंबई, २८.\nपुणे विभागीय कार्यालय : महाईन्यूज, विशाल ई-स्क्वेअर सिनेमा जवळ, पिंपरी -चिंचवड,पुणे ४११०१८\nउस्मानाबाद विभागीय कार्यालय : तांबरी, कलेक्टर निवासस्थानाच्या पाठीमागे, उस्मानाबाद.\nसोलापूर विभागीय कार्यालय: होडगी रोड, चेतन फौंड्रीसमोर, सोलापूर.\nकोल्हापूर विभागीय कार्यालय: जय गणेश बिल्डींग, सायबर चौक, विद्यापीठ रोड, कोल्हापूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/business/real-estate-news/et-wealth/articleshow/71711658.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article5", "date_download": "2020-08-07T21:10:36Z", "digest": "sha1:2FKPZKETPEDMTNPLXRZSRYWMIOMT5JXF", "length": 16129, "nlines": 112, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nग्राहकांसाठीचे आधुनिक सापळे दसरा व दिवाळीच्या कालावधीत ऑनलाइन व ऑफलाइन बाजारात मोठ्या प्रमाणावर उलाढाल होते...\nदसरा व दिवाळीच्या कालावधीत ऑनलाइन व ऑफलाइन बाजारात मोठ्या प्रमाणावर उलाढाल होते. खास करून ई-कॉमर्स कंपन्यांकडून भरमसाट सवलती दिल्या जात असल्याने ग्राहकांचा तिकडे अधिक कल असतो. अॅमेझॉन व फ्लिपकार्टतर्फे आयोजित करण्यात आलेल्या विशेष उत्सवी सेलदरम्यान एकूण २१ हजार कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या वस्तू विकण्यासाठी अनेक कंपन्यांकडून ग्राहकांवर सवलतींची खैरात करण्यात येते. मात्र यातील अनेक सवलती या फसव्या असतात. बाहेरून आकर्षक असणाऱ्या या सवलतींमुळे ग्राहकांकडून त्या वस्तू खरेदी केल्या जात असल्या तरी त्यातून ग्राहकांच्या पदरी फार काही पडत नाही. ग्राहकांसाठी रचण्यात येणारे हे सापळे कोणते ते पाहू या.\nई-कॉमर्स कंपन्या, मोठ्या शोरूम, मॉल, रीटेरर्स आदींकडून ही सुविधा दिली जाते. आजकाल नो कॉस्ट ईएमआय हा वाक्प्रचार अतिशय परवलीचा झाला आहे. उदाहरणार्थ एखाद्या टीव्हीची किंमत ५० हजार रुपये असेल तर तो प्रत्येकी पाच हजार रुपयांच्या १० हप्त्यांमध्ये ग्राहकास दिला जातो. या हप्त्यांमध्ये व्याज आकारले जात नाही असे सांगितले जाते. मात्र रिझर्व्ह बँकेने २०१३मध्येच या कर्जप्रकारावर बंदी घातली आहे. कोणत्याही कर्जावर व्याज आकारणी होणार नाही, असे होऊ शकत नाही. त्यामुळे नो कॉस्ट ईएमआय ही संज्ञाच फसवी आहे. मग संबंधित विक्रेत्याकडून अतिरिक्त पैसे घेतले जात नाहीत, याकडे काही जण लक्ष वेधतील. मात्र हे व्याज तुमच्या खरेदी किंमतीतच समाविष्ट केलेले असते हे लक्षात घ्यावे. म्हणजे व्याजाची ही रक्कम छुपी असते. याचा फटका बसतो तो एकरकमी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना.\nयाशिवाय, लो कॉस्ट लोन आदी प्रकारही ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वापरले जातात. यामध्ये व्याजमुक्त कालावधीचे (इंटरेस्ट फ्री पीरियड) प्रलोभन दाखवले जाते. मात्र विक्रेत्याने अशी सवलत देऊ केली तर त्या किमतीमध्ये प्रक्रिया शुल्क समाविष्ट आहे का हे विचारावे. सामान्यत: प्रक्रिया शुल्क हे दोन टक्के असते. त्यामुळे हे पैसे वाचवण्याच्या नादात छुप्या खर्चांचा भुर्दंड बसू शकतो.\nभारतीयांची सवलतींबाबतची मानसिकता या कंपन्यांनी ओळखली आहे. त्यामुळे कॅशबॅक ऑफरच्या बळावर या कंपन्या हजारो वस्तू विकण्यात यशस्वी होतात. मात्र या ऑफरही साध्यासरळ नसतात. या ऑफरच्या प्रेमात पडण्यापूर्वी त्यासाठी किमान किती खरेदी करणे आवश्यक आहे, जास्तीत जास्त किती कॅशबॅक उपलब्ध आहे व ही ऑफर कधीपासून लागू आहे या गोष्टी विचारात घेणे गरजेचे आहे. उदा. किमान तीन हजार रुपयांच्या खरेदीवर कॅशबॅकची सुविधा असेल तर तीन हजारांची ही खरेदी एकाच वस्तूसाठी करणे आवश्यक आहे की वेगवेगळ्या खरेदींचा खर्च त्यासाठी एकत्रित विचारात घेतला जाईल हे पाहणे आवश्यक असते. त्यामुळे कॅशबॅक ऑफरवर उडी मारण्यापूर्वी त्यासंबंधी सर्व अटी व नियम समजून घ्यावेत.\nबांधकाम क्षेत्रातही सध्या मरगळ असल्याने या व्यावसायिकांकडून संभाव्य ग्राहकांना अनेक प्रलोभने दाखवली जातात. गृहखरेदी केल्यास मॉड्युलर किचन, एसी, फर्निचर, सोन्याचे नाणे, दुचाकी आदी असंख्य ऑफरचा भडीमार केला जातो. मात्र या वस्तू देऊनही या व्यावसायिकांचा काहीच तोटा होत नाही. याचे कारण म्हणजे यासाठी झालेला खर्च हा घराच्या किमतीतून वसूल केला जातो. अर्थात, हादेखील छुपा खर्च असतो. त्यामुळे या फ्रीबाइजकडे आकर्षित होण्यापेक्षा ग्राहकांनी प्रतिचौरस फूट दरामध्ये जास्तीत जास्त घासाघीस करून आपला फायदा साधावा.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पा��वा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\nकरोनाः घर खरेदीचा विचार असल्यास लक्षात ठेवा...\n१५ वर्षातलं सर्वात स्वस्त कर्ज; हक्काचं घर घेणं आणखी सो...\nप्रभु कॉलम महत्तवाचा लेख\nअंबानींचा आणखी एक मास्टर स्ट्रोक; २७ कोटींनी विकत घेणार ही कंपनी\nरिलायन्सच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; केला हा पराक्रम\nबँकांसाठी वाइट बातमी; करोनामुळे २० वर्षात अस प्रथम होणार\nकरोना काळात भारतीय बँकेचा नफा ८१ टक्क्यांनी वाढला\nगुगलचा नवा भागिदार; या कंपनी गुंतवले ४५० मिलियन डॉलर्स\nकरोना काळात भारतीय कंपनीचा अटकेपार झेंडा; ५८८ कोटींना विकत घेतील ही कंपनी\nअन्य खेळ'राम मंदिराच्या भूमी पुजनाची शिळा अनेकांच्या छातीवर ठेवलीए' मोदीविरोधकांना डिवचले\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\nजळगावजळगावचं टेन्शन वाढलं; करोनाबाधितांचा 'हा' आकडा धोक्याचा\n कोकणात गणपती स्पेशल ट्रेन, २ दिवसांत घोषणा\nदेश'अयोध्येत मशिदीसोबत रुग्णालय उभारण्यासाठी १ महिन्याचा पगार देणार'\nमुंबईदिवसभरात १० हजार ९०६ रुग्णांची करोनावर मात; ३०० दगावले\nकोल्हापूरब्रह्मनाळमध्ये नवी बोट पोहचताच परत मागितली; मंत्र्याने केला फोन\nनागपूरअनैतिक संबंधात अडचण ठरणाऱ्या पतीची प्रियकराच्या मदतीने हत्या\nमुंबईराज्यात महावीजबिल घोटाळा; सरकारवर भाजपचा 'हा' गंभीर आरोप\nविज्ञान-तंत्रज्ञानइंडियन ब्रँड Shinco चे ३ जबरदस्त टीव्ही लाँच, जाणून घ्या किंमत-फीचर्स\nमोबाइलसर्वात जास्त विकला जाणारा अँड्रॉयड फोन झाला स्वस्त; नवी किंमत पाहा\nधार्मिकश्रीकृष्ण नीती: 'हे' ११ निर्णय ठरले महाभारताचे टर्निंग पॉइंट; वाचा\nहेल्थनिरोगी आरोग्यासाठी वयानुसार किती वेळ झोपणे ठरेल योग्य\nकार-बाइककिआ सॉनेटपासून टाटा HBX पर्यंत, ऑगस्टमध्ये या ४ कार येताहेत\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-stories-marathi-food-processing-business-have-opportunities-26795?page=1&tid=148", "date_download": "2020-08-07T20:40:49Z", "digest": "sha1:BDBLC6GHNNVS4B5AIJSAVCJZYN2WNTFI", "length": 21728, "nlines": 196, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture stories in marathi food processing business have opportunities | Page 2 ||| Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nअन्नप्रक्रिया उद्योगात आहेत मुबलक संधी\nअन्नप्रक्रिया उद्योगात आहेत मुबलक संधी\nमंगळवार, 14 जानेवारी 2020\nशेती व्यवसाय हा केवळ शेतमालाची उत्पादकता वाढवणे एवढ्यावर अवलंबून नाही. तर त्यापुढे जाऊन\nप्रक्रिया करणे, त्यासाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेच्या मागणीनुसार गुणवत्ता वाढवणे गरजेचे झाले आहे.\nअन्नप्रक्रिया उद्योगाविषयीची ही मालिका आजपासून दर शनिवारी प्रसिद्ध करीत आहोत.\nशेती व्यवसाय हा केवळ शेतमालाची उत्पादकता वाढवणे एवढ्यावर अवलंबून नाही. तर त्यापुढे जाऊन\nप्रक्रिया करणे, त्यासाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेच्या मागणीनुसार गुणवत्ता वाढवणे गरजेचे झाले आहे.\nअन्नप्रक्रिया उद्योगाविषयीची ही मालिका आजपासून दर शनिवारी प्रसिद्ध करीत आहोत.\nजगात बदल हीच कायम टिकणारी गोष्ट आहे. याला कोणती व्यक्ती किंवा क्षेत्र अपवाद नाही.\nसध्या शेतीसमोर निर्माण झालेल्या अडचणी या बदलातूनच कमी करणे शक्य होईल.\nदेशातील रिटेल क्षेत्रात होऊ घातलेल्या बदलाचा अन्नप्रक्रिया क्षेत्रावर सकारात्मक परिणाम होईल असे\nवाटते. मात्र, त्यासाठी शेतकऱ्यांनी तसेच अन्नप्रक्रिया उद्योजकांनी आपला दृष्टिकोन सकारात्मक व\nव्यापक करणे क्रमप्राप्त आहे. या होऊ घातलेल्या प्रक्रियेत त्यांनी सहभागी व्हायला हवे.\nकृषिमाल प्रक्रिया व्यवयासायाच्या संधींबाबत आपण मालिकेच्या पुढील भागापासून विस्तृतपणे\nचर्चा करणार आहोत. या भागात आपण व्यवसायाचे संक्षिप्त स्वरूप समजावून घेऊया.\nकाढणीनंतर अत्याधुनिक शीतगृह तसेच पॅक हाउसमध्ये माल आणून त्याचे वर्गीकरण (सॉर्टिंग), प्रतवारी (ग्रेडिंग) आणि पॅकिंग केले जाते. बाजारपेठेतील मागणीनुसार कोल्डचेनद्वारे ग्राहकांपर्यंत मालाचे वितरण केले जाते. याद्वारे शेतकऱ्यांना तसेच लघू अन्नप्रक्रिया उद्योजकांना चांगल्या पद्धतीने रिटेल बाजारपेठेत संधी उपलब्ध होते.\nकाढणी पश्‍चात तंत्राचा वापर\nकाढणीपश्चात व्यवस्थापन तंत्र वापरून प्रक्रिया केंद्रापर्यंत नियंत्रित तापमानात रेफर\nव्हॅनमध्ये आणले जाते. याठिकाणी खालील प्रक्रिया केल्या जातात.\nपूर्वशितीकरण (प्री- कुलिंग) -\nयामध्ये शीतगृहात तात्पुरत्या स्वरूपात मालाची साठवणूक करण्यात येते. फळे व पालेभाज्या यांच्यावर शास्त्रीय पद्धतीने प्रक्रिया होते. यात स्वच्छ धुणे (वॉशिंग), निर्जंतुकीकरण, वेगवेगळ्या भागात वर्गीकरण करून बाजारपेठांच्या गुणवत्ता मागणीनुसार अर्धवट शिजवणे (ब्लांचिंग), पुढे त्यास उणे १८ अंश सेल्सिअस तापमानाला थंड करणे, वेष्टनाद्वारे बाजारपेठेच्या मागणीनुसार पाठवणे आदींचा समावेश होतो.\nहवाबंद डब्यामध्ये पॅकिंग (कॅनिंग)\nया प्रकारात फळे व निवडक पालेभाज्या प्रक्रिया केंद्रापर्यंत आणल्या जातात. त्यानंतर त्या स्वच्छ धुण्यात येतात. निर्जंतुकीकरण प्रक्रिया केली जाते. त्यास उच्च तापमानात नेऊन त्यास नियंत्रित वातावरणात डब्यामध्ये पॅक करण्यात येते.\nफळे व पालेभाज्या निर्जलीकरण (डिहायड्रेशन)\nया प्रकारात फळे व पालेभाज्या प्रक्रिया केंद्रापर्यंत आणून स्वच्छ धुणे, निर्जंतुकीकरण या प्रक्रिया केल्या जातातच. त्यानंतर त्यास उच्च तापमानात नेऊन निर्जलीकरण करणाऱ्या उपकरणात (ड्रायर)\nसंथगतीने वेगवेगळ्या तापमानाच्या कक्षेत (टेम्परेचर झोन) ठेवण्यात येते. त्यातून शास्त्रीय\nपद्धतीने अंतर्गत आर्द्रता (इंटर्नल मॉइश्चर) बाहेर काढले जाते. डाळ वा तत्सम कडधान्यांमध्येही क्लिनिंग, सॉर्टिंग, ग्रेडिंग या प्रक्रिया करण्यात येतात.\nया प्रक्रियेत विविध प्रकारच्या डाळी, तांदूळ, मैदा, रवा, मसाले आदी पदार्थांचे निर्जलीकरण\nकरण्यात येते. त्यांचे शास्त्रीय पद्धतीने मिश्रण करून हवाबंद पॅकिंग करता येते. याप्रमाणे खालील प्रक्रिया करता येतात.\n१. सॉस , केचअप, जॅम, जेली, विविध प्रकारच्या फळांची उत्पादने\n२. लोणचे , पापड, चटण्या , मसाले\n३. टोमॅटो प्युरी, पेस्ट, कॉन्सन्ट्रेट\n४. फ्रूट पल्प, फ्रूट जूस, बेव्हरेजीस\nवरील सर्व व्यवसायासाठी आवश्यक असणारी कच्च्या मालाची गुणवत्ता, यंत्रसामुग्री, प्रक्रिया\nतंत्रज्ञान, व्यावसायिकीकरण व व्यवस्थापन याबद्दल आपण पुढील भागापासून चर्चा करणारच आहोत.\nआंतरराष्ट्रीय बाजारपेठेनुसार मालाची गुणवत्ता व मानांकन म्हणजे आयएस ओ ९००१:२०१८,\nहॅसेप प्रणाली, अन्न सुरक्षितता व्यवस्थापन पद्धती (फूड सेफ्टी मॅनेजमेंट सिस्टीम) या बाबी देखील प्रक्रिया उद्योजकांना माहीत असणे गरजेचे असते. या व्यवसायासाठी शासन व केंद्र शासनामार्फत\nविविध योजना, अनुदानदेखील उपलब्ध आहे. या सर्व बाबींची माहिती टप्प्याटप्प्याने आपण घेत राहणार आहोत.\nसंपर्क- राजेंद्र वारे- ९८८१४९५१४७\nराजेंद्र वारे यांनी ‘फूड बायोकेम’ या विषयात एमएस्सीची पदवी घेतली आहे. ते एलएलबीदेखील आहेत. आयएसओ फूड सेफ्टी ऑडिटर म्हणूनही त्यांची ओळख आहे. सुमारे २० वर्षांपासून विविध कंपन्यांसाठी अन्नप्रक्रिया उद्योगातील सल्लागार म्हणून त्यांनी काम केले आहे. प्रकल्प उभारणी, तंत्रज्ञान, विक्री व्यवस्थापन व कायदेशीर बाबी आदी विषयांत ते तज्ज्ञ आहेत.\nशेती farming व्यवसाय profession विषय topics यंत्र machine स्त्री डाळ कडधान्य २०१८ 2018 लेखक पदवी वर्षा varsha\nनाशिक जिल्ह्यात धरणांच्या पाणलोट क्षेत्रात...\nनाशिक : जिल्ह्यात मोठे ७, तर मध्यम १७ असे एकूण २३ प्रकल्प आहेत.\nजालना जिल्ह्यातील दोन मंडळांत जोरदार पाऊस\nऔरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात गुरुवारी (ता.\nपावसाळी वातावरणामध्ये येणाऱ्या अडचणींवरील...\nसध्या द्राक्ष लागवडीखालील सर्वच भागात बऱ्यापैकी पाऊस झाला.\nबळीराजा चेतना अभियान बंद करण्याचा निर्णय\nमुंबई : विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यात बळीराजा चेतना योजनेला अपयश आले\nबार्शीतील ४३ हजार शेतकरी दुष्काळ निधीपासून वंचितच\nराईसमिल, पोहे निर्मितीतून व्यवसायवृद्धीवेहेळे (ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) येथे शंकर जाधव...\nकाजू बोंडापासून प्रक्रियायुक्त पदार्थमहाराष्ट्रात विशेषतः कोकणात काजूपासून बी व काजू...\nआरोग्यदायी कलिंगडकलिंगडात जीवनसत्त्व अ आणि क भरपूर प्रमाणात असून...\nफळे व पालेभाज्यांचे कॅनिंगफळे व पालेभाज्या प्रक्रिया आणि निर्जंतुकीकरण...\nबचतगटाच्या महिलांनी नव्या ग्राहकांसह...कोरोनाच्या नव्याने उद्भवलेल्या परिस्थितीमुळे...\nअन्नधान्य साठवणुकीच्या पद्धतीशेतीमालाच्या साठवणुकीच्या काही पारंपरिक पद्धती या...\nफळे आणि भाज्या निर्जलीकरणाच्या विविध...मागील भागात आपण छोट्या प्रमाणावर उद्योग करणाऱ्या...\nफळे, भाज्या निर्जलीकरणाच्या विविध पध्दतीफळे व भाज्यांमध्ये असणारी नैसर्गिक आर्द्रता कमी...\nअसे तयार करा कारल्यापासून चिप्स, रसकारले चवीने कडू असले तरी आरोग्यासाठी खूप फायदेशीर...\nफळे, पालेभाज्यांचे निर्जलीकरण ठरते...निर्ज��ीकरण प्रक्रियेमध्ये फळे, पालेभाज्यांमधून...\nसाठवणूक हळद बेण्याची...निवडलेले बेणे जातिवंत आणि चांगले असेल तर उत्पादन...\nआरोग्यदायी हळदस्वयंपाकात तसेच कोणत्याही धार्मिक कार्यात हळद फार...\nऔषधी, आरोग्यवर्धित द्राक्षद्राक्षाचे आरोग्यदायी दृष्टीने अनेक फायदे आहेत....\nमहत्त्व‘प्रोबायोटीक’ खाद्यपदार्थांचे...शरीरातील आतड्यांमध्ये आढळणारे लॅक्टोबिसीलस आणि...\nगुलकंद अन सुगंधी तेलनिर्मितीदर नसल्याने फेकून द्याव्या लागणाऱ्या किंवा वाया...\nखरबुजाचे मूल्यवर्धित पदार्थखरबुजामुळे शरीरातील अतिरिक्त उष्णता कमी होऊन...\nआरोग्यदायी लसूणआपल्या स्वयंपाकघरातील महत्त्वाचा घटक म्हणजेच लसूण...\nभाजीपाल्याची योग्य हाताळणी महत्वाचीपॅकेजिंगमुळे भाजीपाला हाताळण्यास सोपा जातो....\nगटाच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीचे...सेंद्रिय शेतीला सध्याच्या काळात मोठे महत्व आले...\nबागेमध्येच उपलब्ध मण्यांपासून बेदाणे...सध्या वेलीवरील द्राक्ष मण्यांचे बेदाणे करण्याची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida/rio-2016-olympics/indian-woman-boxing-in-rio2016-1285345/", "date_download": "2020-08-07T21:48:50Z", "digest": "sha1:ETVIWJC7IIYMVWP5EE3TWGT5BWYGC362", "length": 12652, "nlines": 202, "source_domain": "www.loksatta.com", "title": "indian woman boxing in Rio2016 | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nशार्कच्या पिल्लांच्या मासेमारीत वाढ\nसागरी किनारा मार्गचा भराव सुरक्षित\nरिओ २०१६ ऑलिम्पिक »\nमहिलांचे बॉक्सिंग अद्यापही उपेक्षितच\nमहिलांचे बॉक्सिंग अद्यापही उपेक्षितच\nअमेरिकेच्या क्लारेसा शिल्ड्सने लंडन येथे मिडलवेट गटात ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकले.\nमहिलांच्या बॉक्सिंगचा लंडन येथील ऑलिम्पिकमध्ये समावेश करण्यात आला असला, तरी या खेळाडूंना प्रायोजकत्व व प्रसिद्धीबाबत दुजाभाव मिळत असल्याची तक्रार अनेक महिला खेळाडूंनी केली.\nअमेरिकेच्या क्लारेसा शिल्ड्सने लंडन येथे मिडलवेट गटात ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकले. त्या स्पर्धेत बॉक्सिंगमध्ये अमेरिकेला पुरुष गटात एकही पदक मिळाले नव्हते. मात्र क्लारेसाने मिळवलेल्या सुवर्णपदकाबद्दल अमेरिकेत फारसे कौतुक केले गेले नाही. याबाबत क्लारेसा म्हणाली, ‘‘माझ्या सुवर्णपदकाबद्दल एकदा वृत्त प्रसिद्ध झाले, मात्र अपेक्षेइतके प्रायोजकत्व किंवा जाहिराती मला मिळाल्या नाहीत. त्यामुळे आपण बॉक्सिंगमध्ये करिअर सुरू केले आहे याचा मला पश्चात्ताप वाटू लागला. आम्हीदेखील सुवर्णपदक मिळविण्यासाठी कष्ट केलेले असतात. पुरुष खेळाडूंप्रमाणेच समान वागणूक मिळण्याची गरज आहे.’’\nजेनिफर चिएंग म्हणाली की, ‘‘मी जेव्हा बॉक्सिंगमध्येच कारकीर्द घडवत असल्याचे सांगते, त्या वेळी माझी अवहेलना केली जाते.’’\nचिएंग हिला एक अपत्य आहे. तिला येथील पहिल्याच फेरीत पराभूत व्हावे लागले आहे. मात्र आपण महिलांच्या बॉक्सिंगचा विकास करण्यासाठीच भाग घेतला होता, असे ती सांगत असते. तिने आर्थिक विषयात पदव्युत्तर पदवी संपादनही केली आहे. मात्र तिने बॉक्सिंगमध्ये करिअर करण्यासाठी गलेलठ्ठ पगाराच्या नोकरीवर पाणी सोडले आहे.\nऑस्ट्रेलियाची शैली व्ॉट्स ही महिलांनाही बॉक्सिंग करण्याचा हक्क असल्याचे सांगून सतत त्याकरिता पाठपुरावा करीत असते. ती म्हणाली, ‘‘आत्मसंरक्षण करण्याचा केवळ मुलांनाच हक्क आहे असा गैरसमज आहे. मुलींना आत्मसंरक्षणाची जास्तच गरज असते व त्यामुळेच मी मुलींमध्ये बॉक्सिंग खेळाचा प्रसार करण्यासाठी प्रयत्न करीत असते.’’\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nसुशांतच्या मृत्यूपूर्वी काही दिवस आधी रियाने मुंबईत घेतले दोन आलिशान फ्लॅट्स\nश्रुती मोदी आहे तरी कोण सुशांतच्या मृत्यूप्रकरणी CBI ने तिच्या विरोधात दाखल केला गुन्हा\nसुशांत सिंहच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे देण्यास रिया चक्रवर्तीचा विरोध, म्हणाली...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल शंकुतला देवींनी मृत्यूआधी केलेली 'ती' भविष्यवाणी ठरली खरी\nसोनू सूदच्या मदतीचा ओघ कायम; रशियात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना केलं एअरलिफ्ट\nराज्यातील ग्रामीण भागांमधील करोना प्रादुर्भाव चिंताजनक\nकंपनी सेक्रेटरी प्रवेश परीक्षा ऑनलाइन\nदेशात २४ तासांत ६२,५३८ रुग्ण\nमुंबईतील ७७ टक्के रुग���ण करोनामुक्त\nमशिदीच्या पायाभरणीस जाणार नाही - आदित्यनाथ\nवकील तूर्त अत्यावश्यक सेवेत नाहीत\nऑनलाइन वर्गाना प्राध्यापकांचा विरोध\nतंत्रशिक्षण पदविका प्रवेशप्रक्रिया सोमवारपासून\nमुंबईतील मॉल्समध्ये ‘आरोग्य सेतू’ची ग्राहकांवर सक्ती\nयूपीएससी गुणवंताशी सोमवारी संवाद\n1 सिमोन बिलेसचे विश्वविक्रमाचे स्वप्न भंगले\n2 Rio 2016: …आणि तिने झेप मारून जिंकले सुवर्ण\n3 Rio 2016: पी.व्ही.सिंधू रिओ ऑलिम्पिकमध्ये ‘त्या’ कोर्टवर पहिल्यांदाच खेळणार\nअजित पवार मनसे नगरसेवकावर भडकले; म्हणाले, \"आमचे चार मंत्री करोना पॉझिटिव्ह आलेत\"X", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/tag/nagpur/page/4/", "date_download": "2020-08-07T22:28:59Z", "digest": "sha1:WFMPKXNBWA67SW6YFNGGC3NWNQ4UDG3B", "length": 10264, "nlines": 227, "source_domain": "www.loksatta.com", "title": "nagpur Latest marathi news, Online Photos Breaking marathi news about nagpur", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nशार्कच्या पिल्लांच्या मासेमारीत वाढ\nसागरी किनारा मार्गचा भराव सुरक्षित\nआई-मुलाला तर बहीण-भावाला जीवदान देणार\nदहावी व बारावीच्या परीक्षांमध्ये कॉपी करणाऱ्या ८९ विद्यार्थ्यांवर कारवाई...\n‘निसाका’ लिलावाचा प्रयत्न झाल्यास आंदोलन इशारा...\nअतिक्रमण हटविण्यासाठी गेलेले पथक माघारी...\n‘सायकल पोलो’तील राष्ट्रीय खेळाडूच्या हाती चरितार्थासाठी ऑटोरिक्षा \nतीनवेळा निवडणुका जिंकणाऱ्या भाजप नगरसेवकांना विश्रांती\n‘ड्रॅगन पॅलेस’च्या विकासाकरिता दहा कोटी...\nनागपूर मेट्रो रेल्वेच्या कामात ‘श्रीधरन’ ईफेक्ट\nअडथळ्यांवर मात करीत दूरनियंत्रणाने नागपूरच्या गौरवचे विमानोड्डाण...\nनागपूर सुधार प्रन्यासची फसवणूक टळली\nमल्टिप्लेक्समध्ये हेल्मेटवरून प्रेक्षक, कर्मचाऱ्यांमध्ये वाद...\nप्राधान्यक्रम बदलल्याने ‘नंदग्राम’ प्रकल्प रेंगाळणार...\nतरुणाचा मृतदेह रात्रभर मेडिकलच्या शवागाराबाहेर...\nसरकारी कार्यालयात ‘मार्च एण्ड’ची धावपळ...\nकुख्यात संतोष आंबेकर देवदर्शनानंतर शरण...\nसुशांतच्या मृत्यूपूर्वी काही दिवस आधी रियाने मुंबईत घेतले दोन आलिशान फ्लॅट्स\nश्रुती मोदी आहे तरी कोण सुशांतच्या मृत्यूप्रकरणी CBI ने तिच्या विरोधात दाखल केला गुन्हा\nसुशांत सिंहच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे देण्यास रिया चक्रवर्तीचा विरोध, म्हणाली...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल शंकुतला देवींनी मृत्यूआधी केलेली 'ती' भविष्यवाणी ठरली ख���ी\nसोनू सूदच्या मदतीचा ओघ कायम; रशियात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना केलं एअरलिफ्ट\nराज्यातील ग्रामीण भागांमधील करोना प्रादुर्भाव चिंताजनक\nकंपनी सेक्रेटरी प्रवेश परीक्षा ऑनलाइन\nदेशात २४ तासांत ६२,५३८ रुग्ण\nमुंबईतील ७७ टक्के रुग्ण करोनामुक्त\nमशिदीच्या पायाभरणीस जाणार नाही - आदित्यनाथ\nवकील तूर्त अत्यावश्यक सेवेत नाहीत\nऑनलाइन वर्गाना प्राध्यापकांचा विरोध\nतंत्रशिक्षण पदविका प्रवेशप्रक्रिया सोमवारपासून\nमुंबईतील मॉल्समध्ये ‘आरोग्य सेतू’ची ग्राहकांवर सक्ती\nयूपीएससी गुणवंताशी सोमवारी संवाद\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\nअजित पवार मनसे नगरसेवकावर भडकले; म्हणाले, \"आमचे चार मंत्री करोना पॉझिटिव्ह आलेत\"X\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nमुंबईतील ७७ टक्के रुग्ण करोनामुक्त\n‘सिंधू’ कडून प्रत्येक स्त्रीनं शिकायला हव्यात या सात गोष्टी\nपदोन्नतीतील आरक्षणावरून सरकार विरुद्ध मंत्री\nप्रथम वर्ष पदवीच्या ऑनलाइन प्रवेश अर्जासाठी भरमसाट शुल्कवसुली\nप्रकल्पासाठी वाघांचे स्थलांतर अयोग्य\nआईवडिलांसह दोन मुलांची हत्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida/rio-2016-olympics/sakshi-malik-dedicates-bronze-medal-to-india-1286691/", "date_download": "2020-08-07T22:31:02Z", "digest": "sha1:556A5DTIT226ZVTR3YBXJP2AAR7KXEMT", "length": 21789, "nlines": 239, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Sakshi Malik dedicates Bronze medal to India | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nशार्कच्या पिल्लांच्या मासेमारीत वाढ\nसागरी किनारा मार्गचा भराव सुरक्षित\nरिओ २०१६ ऑलिम्पिक »\nऐतिहासिक कांस्यपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कुस्तीपटू\nऐतिहासिक कांस्यपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कुस्तीपटू\nभारतीय खेळाडू ऑलिम्पिकमध्ये फक्त पर्यटनासाठीच गेले आहेत, हा ‘भ्रमाचा भोपळा’ अखेर फुटला.\nभारतीय खेळाडू ऑलिम्पिकमध्ये फक्त पर्यटनासाठीच गेले आहेत, हा ‘भ्रमाचा भोपळा’ अखेर फुटला. गेल्या ११ दिवसांपासून, एवढय़ा मोठय़ा भारत देशातले शंभर खेळाडू एकही पदक जिंकवून देऊ शकत नाही, या कुत्सित टोमण्यांना अखेर पूर्णविराम मिळाला. १२ वर्षांपासून केलेली मेहनत अखेर फळाला आली आणि साक्षी मलिकने भारताला कांस्यपदकाची कमाई करून दिली.\nमहिलांच्या फ्री-स्टाईल प्रकारामध्ये ५८ किलो वजनी गटामध्ये साक्षीने किर्गिझस्तानच्या ऐसुलू तिनिबेकोव्हावर ‘रिपीचेज’मध्ये (दुसरी संधी) ८-५ असा विजय मिळवत कांस्यपदकाला गवसणी घातली. ऑलिम्पिकमध्ये कुस्ती खेळात पदक पटकावणारी साक्षी पहिली भारतीय महिला ठरली आहे. त्याचबरोबर ऑलिम्पिक पदक पटकावणारी ती तिसरी भारतीय महिला आहे.\nया लढतीमध्ये साक्षी सुरुवातीला ०-५ अशा पिछाडीवर होती. तेव्हा बऱ्याच जणांनी तिच्या विजयाच्या आशा सोडून दिल्या होत्या, पण अखेरच्या दहा सेकंदांमध्ये तिने नेत्रदीपक खेळ करत सामन्याचा नूर बदलला आणि कांस्यपदक पटकावले.\nउपांत्यपूर्व फेरीत साक्षीला रशियाच्या व्हॅलेरिया कोब्लोव्हाकडून २-९ असा पराभव पत्करावा लागला होता, पण कोब्लोव्हा अंतिम फेरीत पोहोचल्याने साक्षीला ‘रीपीचेज’मध्ये खेळण्याची संधी मिळाली. या संधीचा पुरेपूर फायदा उचलत तिने कांस्यपदक मिळवले.\nसामन्याच्या सुरुवातीला ऐसुलूने साक्षीचे पाय पकडले आणि पटकन दोन गुण पटकावले. त्यानंतर साक्षीच्या चुकीचा फायदा घेत ऐसुलुने अजून एक गुण कमावला. त्यानंतर ऐसुलूने आक्रमकपणा कायम ठेवत अजून दोन गुणांची कमाई केली आणि ५-० अशी दमदार आघाडी घेतली. पहिल्या सत्रात एकही गुण कमावता न आलेल्या साक्षीने दुसऱ्या सत्रात जोरदार आक्रमण केले. दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीलाच साक्षीने ऐसुलूला मॅटच्या बाहेर ढकलत दोन गुणांची कमाई केली. हीच चाल कायम ठेवत साक्षीने अजून दोन गुण मिळवत सामन्यात रंजकपणा आणला. सलग चार गुण कमावल्यावर साक्षीचे मनोबल कमालीचे उंचावले आणि आता हा सामना सोडायचा नाही, हे मनाशी पक्के केले. त्यानंतर एक गुण मिळवत तिने ऐसुलूशी ५-५ अशी बरोबरी साधली, पण एवढय़ावरच साक्षी थांबली नाही. त्यानंतर सलग तीन गुणांची कमाई करत साक्षीने इतिहास रचला.यापूर्वीच्या सामन्यात साक्षीने मंगोलियाच्या प्युरेव्हीडॉर्जिन ओर्खऑनविरुद्धची लढत १२-३ अशा मोठय़ा फरकाने जिंकली होती.\nफ्रेंच भाषेमध्ये ‘रिपीचेज’चा अर्थ दुसरी संधी असे म्हटले आहे. उपांत्यपूर्व लढतीत जर एखादा खेळाडू पराभूत झाला आणि त्याला पराभूत करणारा खेळाडू जर अंतिम फेरीत पोहोचला, तर पराभूत झालेल्या खेळाडूला कांस्यपदकासाठी खेळण्यासाठी संधी मिळते. या नियमानुसार दोन कांस्यपदके दिली जातात.\nसमस्त भारतीय तुझ्यासोबत आहेत. तुझे मनापासून अभिनंदन\n– ममता बॅनर्जी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री\nरिओ ऑलिम्पिक स्पध्रेत कांस्यपदक ��िंकणाऱ्या साक्षीचे मनापासून अभिनंदन. तू देशवासीयांना अभिमान वाटेल अशी कामगिरी केली आहेस.\n– प्रणव मुखजी, राष्ट्रपती\nरक्षाबंधनाच्या शुभदिवशी साक्षीने कांस्यपदकाची कमाई करून अभिमानास्पद कामगिरी केली आहे.\n– नरेंद्र मोदी, पंतप्रधान\nअभिनंदन. साक्षीने इतिहास घडवला.\n– अरुण जेटली, अर्थमंत्री\nरिओ ऑलिम्पिक स्पध्रेत भारताला पहिले पदक मिळवून दिल्याबद्दल साक्षीचे अभिनंदन.\n– विजय गोयल, क्रीडामंत्री\nसकाळी उठल्यावर आनंदाची बातमी ऐकायला मिळाली. रिओतील तुझ्या या यशाने समस्त भारतवासीयांना तुझा अभिमान वाटतो. खूप खूप अभिनंदन.\n– सचिन तेंडुलकर, भारतरत्न\nअभिनंदन.. तू दमदार खेळ केलास.. भारतीयांचे मनोधर्य उंचावल्याबद्दल आभार..\n– अभिनव बिंद्रा, ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नेमबाज\nआत्तापर्यंत भारतीय महिला खेळाडू न करता आलेली कामगिरी साक्षीने करून दाखवली. अनेकांना तू यशाचा मार्ग दाखवला आहेस.\n– सुशील कुमार, कुस्तीपटू\nकुस्ती खेळण्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या साक्षीच्या आईला सलाम.. साक्षीमुळे आज १२० कोटी जनता आनंदाचा क्षण साजरा करत आहेत.\n– विजेंदर सिंग, बॉक्सिंगपटू\nदमदार पुनरागमन करून साक्षीने भारताला रिओत पहिले पदक जिंकून दिले. पक्का निर्धार आणि आत्मविश्वास हा या कामगिरीमागील महत्त्वाच्या बाबी आहेत. अभिनंदन..\n– महेंद्रसिंग धोनी, क्रिकेटपटू\nभारतीय असल्याचा अभिमान वाटतो.. साक्षीचा अभिमान वाटतो.. जय हिंद..\n– अमिताभ बच्चन, अभिनेता\nभारत सरकारच्या नियमानुसार क्रीडा क्षेत्रातील सर्वोत्तम राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारावर साक्षी मलिकची दावेदारी मजबूत झाली आहे. ऑलिम्पिक पदकविजेता खेळाडू थेट या पुरस्कारासाठी पात्र ठरतो. साक्षीला अजून अर्जुन पुरस्कारही मिळालेला नाहीे. याआधी जिम्नॅस्टिकपटू दीपा कर्माकर आणि नेमबाज जितू राय यांची या पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली होती.\n३.५ कोटी एकूण बक्षीस\n६० लाख भारतीय रेल्वे\n२.५ कोटी हरयाणा सरकार\n२० लाख क्रीडा मंत्रालय\n२० लाख भारतीय ऑलिम्पिक संघटना\nसध्या उत्तर रेल्वे विभागात कार्यरत साक्षीला राजपत्रित अधिकारी म्हणून बढती\nबॉलीवूडमधील दिग्गज अभिनेता अमिताभ बच्चन यांच्यासह अनेक कलाकारांनी साक्षीचे भरभरून कौतुक केले. यामध्ये आमिर खान, अक्षयकुमार, माधुरी दीक्षित, अनिल कपूर, करण जोहर, अभिषेक बच्चन, र��तेश देशमुख, अर्जुन कपूर, सोनम कपूर, मनोज बाजपेयी, आयुषमान खुराणा, रणदीप हुडा, सतीश कौशिक, सुनील ग्रोवर, तापसी पन्नू यांचा समावेश आहे.\nसाक्षीच्या अभिमानास्पद कामगिरीचे क्रीडा क्षेत्रातील दिग्गजांकडूनही कौतुक झाले. लंडन ऑलिम्पिक स्पध्रेतील कांस्यपदक विजेती बॉक्सिंगपटू मेरी कोम, कांस्यपदक विजेता नेमबाज गगन नारंग, भारताचा माजी क्रिकेटपटू व्ही.व्ही.एस. लक्ष्मण, वीरेंदर सेहवाग, भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक अनिल कुंबळे, फिरकीपटू आर. अश्विन, पुरुष हॉकी संघाचा कर्णधार पी. आर. श्रीजेश, हॉकीपटू रुपिंदर पाल सिंग, नेमबाज हीना सिधू, बॅडमिंटनपटू ज्वाला गट्टा यांनीही साक्षीवर कौतुकाचा वर्षांव केला.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nसुशांतच्या मृत्यूपूर्वी काही दिवस आधी रियाने मुंबईत घेतले दोन आलिशान फ्लॅट्स\nश्रुती मोदी आहे तरी कोण सुशांतच्या मृत्यूप्रकरणी CBI ने तिच्या विरोधात दाखल केला गुन्हा\nसुशांत सिंहच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे देण्यास रिया चक्रवर्तीचा विरोध, म्हणाली...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल शंकुतला देवींनी मृत्यूआधी केलेली 'ती' भविष्यवाणी ठरली खरी\nसोनू सूदच्या मदतीचा ओघ कायम; रशियात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना केलं एअरलिफ्ट\nराज्यातील ग्रामीण भागांमधील करोना प्रादुर्भाव चिंताजनक\nकंपनी सेक्रेटरी प्रवेश परीक्षा ऑनलाइन\nदेशात २४ तासांत ६२,५३८ रुग्ण\nमुंबईतील ७७ टक्के रुग्ण करोनामुक्त\nमशिदीच्या पायाभरणीस जाणार नाही - आदित्यनाथ\nवकील तूर्त अत्यावश्यक सेवेत नाहीत\nऑनलाइन वर्गाना प्राध्यापकांचा विरोध\nतंत्रशिक्षण पदविका प्रवेशप्रक्रिया सोमवारपासून\nमुंबईतील मॉल्समध्ये ‘आरोग्य सेतू’ची ग्राहकांवर सक्ती\nयूपीएससी गुणवंताशी सोमवारी संवाद\n2 ‘बेटी बचाओ, बेटी खिलाओ’\nअजित पवार मनसे नगरसेवकावर भडकले; म्हणाले, \"आमचे चार मंत्री करोना पॉझिटिव्ह आलेत\"X", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00581.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.manachetalks.com/11813/how-successful-people-handle-criticism-marathi-prernadayi-lekh/", "date_download": "2020-08-07T21:11:59Z", "digest": "sha1:XZFVX6JHC5N3IXKKZWULZ4FUUAQR43W7", "length": 23490, "nlines": 177, "source_domain": "www.manachetalks.com", "title": "यशस्वी लोक टीकेला उत्तर कसे देतात... वाचा या लेखात | मनाचेTalks", "raw_content": "\nHome प्रेरणादायी /Motivational यशस्वी लोक टीकेला उत्तर कसे देतात… वाचा या लेखात\nयशस्वी लोक टीकेला उत्तर कसे देतात… वाचा या लेखात\nस्वतःवर होणारी टीका सकारात्मक रीतीने स्वीकारून आयुष्यात यश कसे मिळवाल\nमाणूस जन्माला आला की त्याच्या आयुष्याला कौतुक आणि टीका दोन्ही चिकटते. लहानपणी फक्त कौतुक वाट्याला येते.\nमात्र जसजसे कळण्या – सवरण्याचे वय होऊ लागते तसतसे हळू हळू ‘टीका’ नामक घटना घडू लागतात..\nआई, वडील, बहीण भावंड, मित्र मैत्रिणी, शिक्षक सगळेच आपल्याला चुका दाखवतात आणि आपल्या चुकीच्या गोष्टींवर टीका करतात..\nआणि पुढे मोठे झाल्यावर आपल्यावर चोहोबाजूने टीका होत असते. टीका हा आयुष्याचा जणू अविभाज्य भागच बनते.\nपण.. जसे कौतुक सगळ्यांना हवे हवेसे असते तशी टीका कोणालाच आवडत नाही. सहाजिकच आहे.\nस्वतःबद्दल वाईट ऐकून घेणे कोणाला रुचत नाही. काही जणांना जरासे दोष दाखवून दिले तर ते खूप रागावतात, अबोला धरतात.\nकाहींना टीका सहनच होत नाही, अगदी स्वतःचे बरे वाईट देखील करून घ्यायला ते धजावतात.\nपण अशीही मंडळी समाजात आहेत.. जी टीकेला, गेंड्याची कातडी पांघरून सामोरे जातात.\nकितीही काहीही बोला, त्यांना काडीचाही फरक पडत नाही. टीकेला ते जरूर स्वीकारतात पण कामात त्याचा अडथळा येऊ देत नाहीत.\nते त्यांच्या कामात प्रामाणिकपणा ठेवतात आणि जगाला आपले कर्तृत्व गाजवून दाखवतातच.\nउदाहरणार्थ, सांगायचे झालेच तर सचिन तेंडुलकर किंवा अमिताभ बच्चन यांसारखे यशस्वी लोक टीकेला सकारात्मकतेने स्वीकारतात आणि आयुष्यात कायम यशस्वी होतात.\nआयुष्यात टीका आणि टीकाकार असलेच पाहिजेत. ‘निंदकाचे घर असावे शेजारी’ अशी म्हणच आहे..\nकारण आपल्यातले दुर्गुण आपल्याला चटकन दिसत नाहीत, मात्र कोणी दाखवल्यास त्यात सुधारणा करणे आपले कर्तव्य आहे.\nअसे केल्याने आपण माणूस म्हणून खूप प्रगती करतो. आपल्यातील कमजोर बाबींवर आपण काम केल्यास आपला आत्मविश्वास वाढतो, योग्य तऱ्हेने काम करण्याची क्षमता वाढते.\nपण अशा सकारात्मक पद्धतीने आपल्यावरील निंदा आपल्याला स्वीकारणे सहज शक्य आहे का\nकशी ते जाणून घेऊया.\n१. कोणत्याही टीकेला उत्तर देण्याआधी थोडा विचार करा:\nउ���ळ स्वभावाची माणसं अतिशय अधीर असतात. झटक्यात प्रतिक्रिया देऊन मोकळे होतात.\nपण ही अशी इम्पेशंट रिऍक्शन देऊन आपण काय साध्य करतो आपल्यावर ज्या विषयाची टीका होत असेल त्या विषयात आपण कुठे कमी पडत असू तर अशा अधीर उत्तरांमुळे आपण त्या टीकांना खरे ठरवतो आणि आपले हसे करून घेतो.\nत्या पेक्षा जी टीका होतेय त्यावर शांतपणे विचार करा.\nसमोरच्याने काहीतरी म्हटलेय म्हणजे ते आपल्याला लागू होतेच असा अर्थ काढू नका.\nजरा समोरच्याचे मत जाणून घ्या. विचार करा आणि शांतपणे आपले उत्तर द्या, आपले म्हणणे मांडा. ह्यातून तुम्हाला त्रास कमी होणार हे नक्की.\n२. सकारात्मक टीका आणि नकारात्मक टीका ह्यातला फरक जाणून घ्या:\nकाहीजण आपले हितचिंतक असतात. त्यांनी केलेली टीका ही आपल्यामध्ये सुधारणा व्हाव्यात अशा शुद्ध हेतूने केलेली असते.\nत्या उडवून लावल्यास आपलेच नुकसान. अशा सकारात्मक टिकांवर जरूर विचार करावा.\nशक्य असल्यास त्यावर मंथन करून त्यांना कसे सुधारता येईल ह्यावर भर द्यावा. लक्षात ठेवा आपले हितचिंतक टीकाकार आपल्यात होणाऱ्या सुधारणांमुळे आपले कौतुक करण्यासही मागे पुढे पहात नाहीत.\nमात्र डाळीत काही खडे असतातच. काही विघ्नसंतोषी माणसे तुम्हाला जिव्हारी लागेल अशी टीका त्यांना स्वतःला आनंद मिळावा म्हणून करत असतात..\nअशा टीकेने तुम्ही खचून गेलात आणि मागे पडलात तर त्यांना आनंदच असतो. किंबहुना तुमचे पाय मागे ओढायललाच ते तुम्हाला डिवचू पाहत असतात.\nअशा माणसांना समोरच्याच्या भावनांबद्दल काहीही घेणे देणे नसते.\nसध्या तर सोशल मीडियावर होणारे ट्रोलिंग हे सुद्धा ह्याच नकारात्मक टीकेचा भाग आहे असे म्हणायला हरकत नाही.\nअसे ट्रोलर्स, असे नकारात्मक टीकाकार दुसऱ्यांना आयुष्यातून उठवायचा आपला मनसुबा पूर्ण करून घेत असतात.\nआपल्याला ह्या नकारात्मक टीकेपासून नक्कीच लांब राहायचे आहे. त्यामुळे सकारात्मक आणि नकारात्मक टीकेतला फरक जाणून घ्या.\nआणि स्वतःवर कशाचा परिणाम होऊन द्यायचा किंवा न होऊन द्यायचा हे ठरवा.\n३. नकारात्मक टीकाकारांकडे थेट दुर्लक्ष करा:\nट्रोलर्स आपले कोणीही सगेसोयरे नसतात. आपल्याला त्यांच्या असण्या नसण्याचा कोणताही फायदा नसतो, ना तोटा.\nत्यामुळे ह्यांचे हृदयाला दुःख देणारे विचार आपण ऐकून घ्यायची गरजच नसते. अशांना सरळ फाट्यावर मारणेच योग्य असते.\nते जे काही तुमच्या बद्दल बोलतात ते तुमचे प्रतिबिंब किंवा रिफ्लेक्शन नाहीच असेच समजा आणि पुढे चला. नकारात्मक टीकाकारांना दुर्लक्ष करून त्यांना त्यांचा रस्ता दाखवा.\n४. सकारात्मक टीका सुद्धा हुशारीने स्वीकारा:\nटीका किंवा टीकाकार सकारात्मक असला तरी सध्याच्या घडीला त्या टीकेवर लक्ष देऊन आपल्यात सुधारणा करणे योग्य आहे का नाही ते ठरवता आले पाहिजे.\nकारण काही जणांचे अनुभव विसाव्या शतकातील असतात त्यामुळे एकविसाव्या शतकात ते चपखल बसतीलच असे सांगता येत नाही.. मग त्यांच्या टीकेचे मुद्दे सुद्धा कालबाह्य असू शकतात.\nत्यामुळे अगदी जवळच्या व्यक्तीने टीका केल्या म्हणणे जरूर ऐकून घ्या आणि तुमचा मुद्दा कसा योग्य ठरतोय हे समजावून जरून सांगा.\n५. स्वतःवर विश्वास ठेवा:\nआपल्यावर झालेली टीका, आपल्या काढल्या गेलेल्या चुका जरी योग्य असल्या तरी त्यामुळे खचून जाऊ नका.\nत्यामुळे आपल्यातला आत्मविश्वास कमी होऊ देऊ नका. कारण चुका कळल्यावर त्यात सुधारणा करण्यासाठी आपल्याला आपल्याच आत्मिक शक्तीची गरज असते. नकारात्मक मनस्थितीत आपण कोणतेच कार्य यशस्वीपणे सध्य करू शकणार नाही.\nटीकेची मदत करून घ्या. टीकेमुळे खचून कधीच जाऊ नका.\n६. टीकेवर तोडगा काढण्यास सुरुवात करा:\nएव्हाना आता तुम्हाला टीका कोण करतंय, का करतंय, ती नकारात्मक आहे की सकारात्मक ह्या बद्दल बरेच समजले आहे.. मग झालेल्या निंदेकडे वळूया.\nती जर अगदीच कुचकामी आणि विनाकारण केलेली असल्यास तिला दुर्लक्षित करा. मात्र एखादी टीका, चूक दुरुस्त केल्यास आपल्याला खूप फायदा मिळणार असेल तर तिचे सोल्युशन शोधायला घ्या.\nएखादा दुर्गुण ज्यावर वारंवार टीका होते तो पूर्णतः सुधारल्यास, ज्याने आपल्याला तो दुर्गुण दाखवला ती व्यक्ती भविष्यातही आपल्याला मित्रत्वाच्या नात्याने सल्ले देते, मार्गदर्शन करते आणि कायम आपले हीत चिंतते.\nह्याचा अनुभव तुम्हालाही नक्कीच येईल.\n७. टीकेतून धडा घ्या:\nजर आपल्याला टीका सहन करणे शक्य नसेल तर आपण स्वतः सुद्धा दुसऱ्यावर टीका करण्यास अपात्र ठरतो हा अलिखित नियमच आहे जणू.\nत्यामुळे आपल्यावर होणाऱ्या टीकेतून आपण काही शिकलो, सुधारलो तर दुसऱ्यांसाठी आपण एक सुयोग्य उदाहरण ठरतो.\nआणि आपणही आपल्या जवळच्या लोकांना त्यांच्या चुका दाखवण्यास त्यांना मार्गदर्शन करण्यास पात्र ठरतो.\nत्यामुळे आप�� दुसऱ्यावर टीका करताना सुद्धा शांत संयमित भूमिका घेतो जी आपल्यावर टीका होताना दुसऱ्यांकडून आपल्याला अपेक्षित असते.\nह्यातून आपण सुद्धा एक जबाबदार आणि प्रगल्भ व्यक्तिमत्व म्हणून विकसित होतो.\nतर मंडळी आपल्याला दुसऱ्यांसाठी नव्हे तर स्वतःसाठी बदलणे गरजेचे आहे. एक उत्तम व्यक्तिमत्व बनण्यासाठी हे महत्वाचे आहे. त्यामुळे आयुष्याच्या शाळेत टीका होणे हा अविभाज्य भाग असणारच.\nत्याचा स्वतःवर कसा आणि किती परिणाम करून घ्यायचा हे आपल्याला कळलेच पाहिजे. टीकेमुळे सगळे कार्य थांबता कामा नये. आणि कामात उदासीनता सुद्धा यायला नको.\nटीकेमुळे आपण स्वतःचीच सुधारित आवृत्ती बनुयात.. त्यामुळे निंदकांना दूर करू नका.\nप्रेमळ निंदक तुम्हाला उत्तम माणूस बनवतील आणि दुष्ट निंदक काहीही करू नाही शकले तरी तुमची करमणूक नक्कीच करतील…\nतो डटे रहो और चलते रहो..\nटीकाकारांचा सामना करण्याचे पाच प्रभावी मार्ग\nसदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nया आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.\nPrevious articleहृदयाच्या आजारांपासून दूर राहण्यासाठी काय काळजी घ्यावी…\nNext articleहँXगXओXव्हXर का होते आणि त्यापासून वाचण्यासाठीचे घरगुती उपचार\nहातची नोकरी गेली तर काय करायचे याची तयारी कशी कराल याची तयारी कशी कराल\nविश्वासार्ह माणसांची ही लक्षणे आहेत का बरं तुमच्यात\n आणि चांगल्या सवयी कशा लावून घ्यायच्या\nकॅल्शिअम कमी होण्याची कारणे, लक्षणे आणि कॅल्शिअम युक्त आहार\nघरच्या घरी सॅनिटायझर कसा बनवावा\nहातची नोकरी गेली तर काय करायचे याची तयारी कशी कराल याची तयारी कशी कराल\nपांढर्‍या पेशी वाढवण्याचे घरगूती उपाय वाचा या लेखात\nआपल्या स्वयंपाक घरातली हि अँटिबायोटिक्स तुम्हाला माहित आहेत का\nया पाच गोष्टी करा आणि आनंदी राहून तुमच्यातली प्रॉडक्टिव्हिटी वाढवा\nआनंदाने कसं जगायचं याचं भन्नाट गुपित सांगणारी हि छोटीशी प्रेरणादायी गोष्ट\nया सहा गोष्टी तुम्हाला नक्की Depression म्हणजे नैराश्यापासून दूर ठेवतील\nकॅल्शिअम कमी होण्याची कारणे, लक्षणे आणि कॅल्शिअम युक्त आहार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00581.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/national/rajasthan-political-crisis-congress-leader-rahul-gandhi-has-said-mla-sachin-pilot-should-return-a642/", "date_download": "2020-08-07T21:11:55Z", "digest": "sha1:SUEAHPF2PQF5YNPUYORSGGDVFTNGOZVZ", "length": 32646, "nlines": 397, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Rajasthan Political Crisis: ...म्हणून सचिन पायलट यांचे बंड झाले थंड?; राहुल गांधींनी धाडला होता खास निरोप - Marathi News | Rajasthan Political Crisis: Congress leader Rahul Gandhi has said that MLA Sachin Pilot should return to the party | Latest national News at Lokmat.com", "raw_content": "शनिवार ८ ऑगस्ट २०२०\nअल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nपूर्व उपनगरात अखेर व्यापाऱ्यांनी उघडली दुकाने\nगिरगावने अनुभवले पावसाचे रौद्र रूप\n६५ वर्षात... २६८ पुराच्या घटनांत ६९ हजार जणांचा मृत्यू\nऐश्वर्या शेरॉनची १६ बनावट इन्स्टाग्राम अकाउंट\nरिया चक्रवर्तीने महेश भटसह या लोकांना केले होते कॉल्स, रिपोर्टमधून समोर आले सत्य\n\"परम्‍परा, प्रतिष्‍ठा और अनुशासन\" म्हणत जेव्हा बच्चन बहू ऐश्वर्यावर संतापले होते अमिताभ बच्चन, हे होते कारण\nटॅलेंट मॅनेजरचा खुलासा, आत्महत्येच्या एक दिवस सुशांतशी या गोष्टी संदर्भात झाले होती चर्चा\nसमीर शर्माच्या आत्महत्येवर सगळे गप्प का अभिनेता राहुल भटचा सवाल\nसुशांंतचा नंबर ब्लॉक केल्यानंतर रिया चक्रवर्तीने अभिनेत्याच्या ई-मेल अकाऊंटसोबत केली छेडछाड\nसुप्रिया सुळे आणि अजित पवार याचं रक्षाबंधन\nसुशांतला न्याय मिळावाच पण शेतकरी आत्महत्येबद्दलही बोला\nअजित दादा पवारना मुख्यमंत्रीपदावर बघण्याची इच्छा\nकोरोना महामारीच्या अस्ताला सुरुवात \nरक्ताची कमतरता भरून काढण्यासह पोट साफ होण्यास फायदेशीर मका; इतर फायदे वाचून व्हाल अवाक्\nघरी बसून वाढलेला कमरेचा आणि पोटाचा घेर झटपट होईल कमी; फक्त 'हे' ४ उपाय वापरा\nकोरोनानंतर चीनमध्ये एक किडा पसरवतोय नवा व्हायरस, ही आहेत लक्षणं\nमहामारीच्या काळात जॉब मिळवायचा असेल तर 'या' गोष्टी माहीत असायलाच हव्यात; वेळीच जाणून घ्या\ncoronavirus: कोरोनाचा मानवी मेंदूवर होतोय असा परिणाम, नव्या संशोधनातून समोर आली धक्कादायक माहिती\nपनवेलमधील खाजगी कोविड रुग्णालयामार्फत शासनाच्या नियमांचे उल्लंघन; महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे सचिव सुधाकर शिंदे यांच्या अचानक धाडीत उघड\nकेरळ- एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या अपघातात १४ जणांचा मृत्यू; १२३ जण जखमी; १५ गंभीर जखमी\nकेरळमधील विमान अपघातामुळे दु:ख; जखमींची प्रकृती स्थिर राहावी यासाठी प्रार्थना करतो- पंतप्रधान मोदी\nकेरळमध्ये अपघातग्रस्त झालेल्या विमानात एकूण १९१ जण; १८४ प्रवाशी आणि ७ कर्मचाऱ्यांचा समावेश- एअर इंडिया\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांना फोन; एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या अपघाताची घेतली माहिती\nअमरावती- उसळगव्हाण येथे २२ वर्षीय तरुणाची आत्महत्या\nअमरावती: आज १०८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; जिल्ह्यातल्या बाधितांचा आकडा २८७२ वर\nकेरळमध्ये एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाला भीषण अपघात, अक्षरशः दोन तुकडे झाले\nकेरळ- करिपूर विमानतळावर लँडिंग दरम्यान एअर इंडियाचं विमान घसरलं; अनेकजण जखमी\nमुंबई - ईडी कार्यालयातून रिया चक्रवर्ती चौकशीनंतर निघाली\nकल्याण शीळ रस्त्याच्या कामाचा आमदार प्रमोद पाटील यांनी आढावा; एमएसआरडीसी अधिकाऱ्यांसमवेत बैठक\nसुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात रिया चक्रवर्तीची ईडीकडून साडे आठ तास चौकशी; रिया ईडीच्या कार्यालयातून रवाना\nसुशांत सिंह राजपूतची माजी बिझनेस मॅनेजर श्रृती मोदीची ईडीकडून सुरू असलेली चौकशी पूर्ण\nसोलापूर- अक्कलकोटमध्ये कोरोना रुग्णाचा रस्त्यावर मृत्यू; एक तास रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्यानं प्राण सोडला\nकोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी पूर्ण सज्ज राहा; लष्करप्रमुख मनोज नरवणेंकडून फिल्ड कमांडर्सना सूचना\nपनवेलमधील खाजगी कोविड रुग्णालयामार्फत शासनाच्या नियमांचे उल्लंघन; महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे सचिव सुधाकर शिंदे यांच्या अचानक धाडीत उघड\nकेरळ- एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या अपघातात १४ जणांचा मृत्यू; १२३ जण जखमी; १५ गंभीर जखमी\nकेरळमधील विमान अपघातामुळे दु:ख; जखमींची प्रकृती स्थिर राहावी यासाठी प्रार्थना करतो- पंतप्रधान मोदी\nकेरळमध्ये अपघातग्रस्त झालेल्या विमानात एकूण १९१ जण; १८४ प्रवाशी आणि ७ कर्मचाऱ्यांचा समावेश- एअर इंडिया\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांना फोन; एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या अपघाताची घेतली माहिती\nअमरावती- उसळगव्हाण येथे २२ वर्षीय तरुणाची आत्महत्या\nअमरावती: आज १०८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; जिल्ह्यातल्या बाधितांचा आकडा २८७२ वर\nके��ळमध्ये एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाला भीषण अपघात, अक्षरशः दोन तुकडे झाले\nकेरळ- करिपूर विमानतळावर लँडिंग दरम्यान एअर इंडियाचं विमान घसरलं; अनेकजण जखमी\nमुंबई - ईडी कार्यालयातून रिया चक्रवर्ती चौकशीनंतर निघाली\nकल्याण शीळ रस्त्याच्या कामाचा आमदार प्रमोद पाटील यांनी आढावा; एमएसआरडीसी अधिकाऱ्यांसमवेत बैठक\nसुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात रिया चक्रवर्तीची ईडीकडून साडे आठ तास चौकशी; रिया ईडीच्या कार्यालयातून रवाना\nसुशांत सिंह राजपूतची माजी बिझनेस मॅनेजर श्रृती मोदीची ईडीकडून सुरू असलेली चौकशी पूर्ण\nसोलापूर- अक्कलकोटमध्ये कोरोना रुग्णाचा रस्त्यावर मृत्यू; एक तास रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्यानं प्राण सोडला\nकोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी पूर्ण सज्ज राहा; लष्करप्रमुख मनोज नरवणेंकडून फिल्ड कमांडर्सना सूचना\nAll post in लाइव न्यूज़\nRajasthan Political Crisis: ...म्हणून सचिन पायलट यांचे बंड झाले थंड\nRajasthan Political Crisis: ...म्हणून सचिन पायलट यांचे बंड झाले थंड; राहुल गांधींनी धाडला होता खास निरोप\nअशोक गहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील वादावर काँग्रेसच्या कार्यकरिणीची बैठक झाली.\nRajasthan Political Crisis: ...म्हणून सचिन पायलट यांचे बंड झाले थंड; राहुल गांधींनी धाडला होता खास निरोप\nराजस्थानचे उपमुख्यमंत्री आणि प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष सचिन पायलट यांनी बंडाचा झेंडा रोवल्याने सध्या राज्यातील अशोक गहलोत यांच्या नेतृत्वाखालील सरकार संकटात आले आहे. सचिन पायलट हे काँग्रेसचा हात सोडून समर्थक आमदारांसह भाजपामध्ये डेरेदाखल होणार असल्याच्या चर्चांना उत आला आहे. मात्र काही वेळेपूर्वी सचिन पायलट यांनी पुकारले बंड अखेर थंड झाल्याची चिन्ह दिसून येत आहे.\nअशोक गहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील वादावर काँग्रेसच्या कार्यकरिणीची बैठक झाली. यामध्ये काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी दोन्ही नेत्यांशी संवाद साधला. तसेच रणदीप सुरजेवाला यांनी दिलेल्या माहितीनूसार, सचिन पायलट यांच्या सकाळपासून राहुल गांधी संपर्कात होते. तसेच राहुल गांधी यांनी अशोक गहलोत यांच्यासोबतही फोनवरुन चर्चा केली.\nराहुल गांधी यांनी सचिन पायलट यांना कोणताही मोठा निर्णय घेऊ नये, असा निरोप धाडला होता. सचिन पायलट यांनी परत यावे, त्यांना सन्मानाने पक्षात स्थान दिले जाईल,असं राहुल गांधींनी सांगितल्याचे समोर येत आहे. त्यामुळे आता सचिन पायलट कोणती भूमिका घेणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.\nअशोक गेहलोत यांनी काँग्रेस आमदारांच्या बैठकीपूर्वी कॅमेऱ्यासमोर शक्ती प्रदर्शन केले. एवढेच नाही, तर या बैठकीसाठी १०२ आमदार उपस्थित असल्याचा दावाही करण्यात येत आहे. यावेळी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी माध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर व्हिक्ट्री साइनदेखील केल्याचे दिसून आले होते.\nदरम्यान, सचिन पायलट यांना काँग्रेसच्या ३० आमदारांचे समर्थन मिळाले, जर त्यांना या आमदारांची साथ मिळाली आणि त्यांनी तिसरी आघाडी बनवली तर मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या सरकारचं नुकसान होऊ शकतं. पण तिसरा गट बनवण्यासाठी त्यांना काँग्रेस पक्षाच्या एक तितृयांश आमदारांचे पाठबळ लागणार आहे. सध्याच्या परिस्थितीत सचिन पायलट यांना ३५-४० आमदारांचे समर्थन लागेल जे आव्हानात्मक असणार आहे.\nRajasthan Political Crisis: महाराष्ट्रातील विश्वासू चेहरा होणार राजस्थानला रवाना; राहुल गांधींनी दिले आदेश\nRajasthan Political Crisis: काँग्रेस अजूनही आशावादी; सचिन पायलट यांना बैठकीत सहभागी होण्याचे निमंत्रण\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nSachin PilotRahul GandhiPriyanka GandhicongressAshok GahlotRajasthanसचिन पायलटराहुल गांधीप्रियंका गांधीकाँग्रेसअशोक गहलोतराजस्थान\n\"सगळेच निघून गेले तर पक्षात उरणार कोण\" सचिन पायलट यांच्या बंडाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील काँग्रेसच्या जेष्ठ नेत्याचा सवाल\nRajasthan Political Crisis: काँग्रेसच्या 'त्या' १९ आमदारांनी राजीनामा दिला तर... जाणून घ्या राजस्थानातलं संख्याबळ\nRajasthan Political Crisis : \"राजस्थानमधील राजकीय परिस्थितीला राहुल गांधी जबाबदार\"\nRajasthan Political Crisis: राजस्थानात मोठा राजकीय भूकंप होणार; संजय राऊतांनी सांगितलं काँग्रेसचं भवितव्य\nसचिन पायलटांची खेळी फेल अशोक गेहलोतांचे माध्यमांसमोर शक्तीप्रदर्शन\nप्रेमासाठीही केली होती बंडखोरी; धर्माच्या सीमा ओलांडणारी सचिन पायलट यांची लव्हस्टोरी\nCoronaVirus News: इस्रायलचे शास्त्रज्ञ मायदेशी परतले; भारताचा मित्र लवकरच 'पॉझिटिव्ह' बातमी देणार\n'Air India Plane Crash' : विमानाला झालेल्या अपघातात पायलट दीपक साठेंचा मृत्यू; हवाई दलात बजावली होती सेवा\n'Air India Plane Crash' : केरळमध्ये एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाला भीषण अपघात; १५ जणांचा मृत्यू, १२३ जण जखमी\nAir India Express Accident: ...अन् रनवेवरून एअर इंडियाचं विमान दरीत कोसळलं; जाणून घ्या शेवटच्या क्षणांमध्ये काय घडलं\nअपघातात एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाचे दोन तुकडे झाले, पण...\nBreaking : केरळमध्ये एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाला भीषण अपघात; १४ जणांचा मृत्यू, १२३ जण जखमी\nसुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवावा की मुंबई पोलिसांकडेच ठेवावा... तुम्हाला काय वाटतं\nमुंबई पोलीस सक्षम cbiकडे देणं आवश्यक\nमुंबई पोलीस सक्षम (203 votes)\ncbiकडे देणं आवश्यक (349 votes)\nकोरोना महामारीच्या अस्ताला सुरुवात \nराम मंदिर पायाभरणीनिमित्त घरोघरी दिवाळी साजरी करा\nसुशांतला न्याय मिळावाच पण शेतकरी आत्महत्येबद्दलही बोला\nअजित दादा पवारना मुख्यमंत्रीपदावर बघण्याची इच्छा\nसुप्रिया सुळे आणि अजित पवार याचं रक्षाबंधन\nपरदेशी कामगारांसाठी कुवैत सरकारचा नवीन मसूदा\nबकरी ईदला कुर्बानी नाही, रक्तदान करा\nगणेश उत्सव नाही पुण्यातील मंडळे सेवा उत्सव करणार\nN95 मास्कचा जन्म कसा झाला \nतरुणीच्या गुप्तांगातून स्वॅब घेतला, नवनीत राणा संतापल्या\nलुटारू नवरी : पहिल्या पतीकडून लुटले 1 कोटी, दुसऱ्याकडून 45 लाख, तिसऱ्यासोबत पळाली अमेरिकेला\n १४ वर्षाच्या मुलीला दारू पाजून नराधमांनी केला गँगरेप\n सीरम इन्स्टिट्यूटनं जाहीर केली लसीची किंमत, फक्त २२५ रुपयांत मिळणार कोरोना लस\nकोरोनानंतर चीनमध्ये एक किडा पसरवतोय नवा व्हायरस, ही आहेत लक्षणं\ncoronavirus: कोरोनाचा मानवी मेंदूवर होतोय असा परिणाम, नव्या संशोधनातून समोर आली धक्कादायक माहिती\nमुख्यमंत्री गेहलोतांकडून भाजपाच्या महाराणींना खास गिफ्ट; काँग्रेस सरकार होणार स्थिर\nShocking: तीन महिन्यांत दहा कलाकारांनी केली आत्महत्या; नाव वाचून बसेल धक्का\nखूशखबर : 10 ऑगस्टपर्यंत येऊ शकते 'रशियन' कोरोना लस; आरोग्य मंत्री म्हणाले, परीक्षण पूर्ण\nमॉडेलिंग सोडून UPSC दिली; ऐश्वर्या श्योराण पहिल्याच फटक्यात IAS बनली\nगुलाबाची कळी कशी हळदीने माखली... पाहा, राणा दग्गुबाती व मिहिका बजाजच्या हळदीचे खास फोटो\nबैरूतमधील स्फोट; १६ जणांना अटक\nवडील पाठपुरावा करीत असताना त्रयस्थांच्या याचिकेची गरज काय\nकेरळात दरड कोसळून १५ ठार, ५६ जण ढिगाऱ्याखाली अडकले\nअल्पवयीन मुलीवर ��ैंगिक अत्याचार\nपूर्व उपनगरात अखेर व्यापाऱ्यांनी उघडली दुकाने\n'Air India Plane Crash' : केरळमध्ये एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाला भीषण अपघात; १५ जणांचा मृत्यू, १२३ जण जखमी\n'Air India Plane Crash' : विमानाला झालेल्या अपघातात पायलट दीपक साठेंचा मृत्यू; हवाई दलात बजावली होती सेवा\n आता कोकणवासीयांसाठी १० दिवसांचा क्वारंटाइन, शासन आदेश आला\nअपघातात एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाचे दोन तुकडे झाले, पण...\nAir India Express Accident: ...अन् रनवेवरून एअर इंडियाचं विमान दरीत कोसळलं; जाणून घ्या शेवटच्या क्षणांमध्ये काय घडलं\nCoronaVirus News: इस्रायलचे शास्त्रज्ञ मायदेशी परतले; भारताचा मित्र लवकरच 'पॉझिटिव्ह' बातमी देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00582.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.newsmasala.in/2019/01/blog-post_14.html", "date_download": "2020-08-07T21:04:08Z", "digest": "sha1:U736T4EIEPYFRJXE33ZYWIL6453PU2ZL", "length": 17559, "nlines": 98, "source_domain": "www.newsmasala.in", "title": "कार्यारंभ आदेश आता जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर येणार ! ठेकेदार व पुरवठादारांनी कार्यालयांतील कर्मचाऱ्यांकडे जाऊ वा भेटू नये, अडचण असेल तर अधिकाऱ्यांना भेटून तक्रार नोंदवावी !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!", "raw_content": "\nकार्यारंभ आदेश आता जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर येणार ठेकेदार व पुरवठादारांनी कार्यालयांतील कर्मचाऱ्यांकडे जाऊ वा भेटू नये, अडचण असेल तर अधिकाऱ्यांना भेटून तक्रार नोंदवावी ठेकेदार व पुरवठादारांनी कार्यालयांतील कर्मचाऱ्यांकडे जाऊ वा भेटू नये, अडचण असेल तर अधिकाऱ्यांना भेटून तक्रार नोंदवावी सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- जानेवारी १६, २०१९\nनाशिक – जिल्हा परिषदेच्या विविध विभागांमार्फत देण्यात येणारे कामाचे आदेश आता जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर टाकण्यात येणार असून याबाबतचे आदेश डॉ. नरेश गिते यांनी संबंधित विभागांना दिले आहेत.\nजिल्हा परिषदेच्या बांधकाम, लघु पाटबंधारे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागांतर्गत विविध कामे करण्यात येतात. या विविध कामांचे कार्यारंभ आदेश पुरवठाधारकाबरोबरच सर्वसामान्य जनतेला उपलब्ध व्हावेत यासाठी जिल्हा परिषदेच्या zpnashik.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर सर्व आदेश प्रदर्शित करण्यात येणार आहेत. सन २०१७-१८ तसेच २०१८-१९ मधील सर्व कार्यारंभ आदेश टाकण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर कार्यारंभ आदेश नावाने टॅब तयार करण्यात आला असून त्यावर भेट दिल्यास सर्व विभागांमधील कार्यारंभ आदेश पाहता येणार आहेत. त्याचप्रमाणे सर्व पुरवठाधारकांना इ मेल व व्हॉटसअँपव्दारे कार्यारंभ आदेश देण्यात येणार असून यासाठी पुरवठाधारकांनी जिल्हा परिषदेशी संपर्क साधून संबंधित विभागांमध्ये आपली माहिती कळवावी असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी केले आहे.\nबांधकाम (१) ला काल सायं. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी भेट दिली असता अनेक ठेकेदार विविध टेबलवरील कर्मचाऱ्यांशी चर्चा करीत असतांना सर्वांचीच तारांबळ झाली, ठेकेदारांना बांधकाम विभागातून बाहेर थांबण्यास सांगण्यात आले. थोड्याच कालावधीत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ठेकेदारांची भेट घेउन अडचणी समजून घेत चर्चा केली, यापुढे आपणांस कोणत्याही कर्मचाऱ्यांस भेटण्याची आवश्यकता नाही मात्र तरीही काही अडचण आल्यास कार्यकारी अधिकाऱ्यांना भेटावे असे सांगीतले, ठेकेदार शशिकांत आव्हाड यांवेळी हजर होते, त्यांच्याशी कार्यारंभ आदेश टँब बद्दल चर्चा करून तत्काळ आपल्या सर्व ठेकेदारांचे ई-मेल व व्हाटस्अँप नंबर कळविण्याबाबत सांगीतले.\nया ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट\nजिल्हा परिषदेत कोरोनाचा शिरकाव सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- जून १९, २०२०\nजिल्हा परिषदेत कोरोनाचा शिरकाव नासिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी जिल्ह्यातील कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर आपल्या यंत्रणेमार्फत राबविण्यात येत असलेल्या उपाययोजना कौतुकास्पद आहेत, कोरोनाच्या संक्रमणात देशभरात रक्तादान करणाऱ्यांचे प्रमाण घटले यांतही नासिक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर व मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी राबविलेल्या रक्तदान शिबिराची महाराष्ट्र सरकारने दखल घेतली मात्र चांगले कार्य घडत असताना कोरोनाच्या शिरकावाने गालबोट लागले. कोरोनाचा शिरकाव कसा व कोठून होईल हे जागतिक आरोग्य संघटनाही ठामपणे सांगू शकत नाही, सर्वांनी वैयक्तिक पातळीवर काळजी घेणे महत्त्वाचे आहे असे या घटनेवरून दिसून येते.\nनासिक जिल्हा परिषदेच्या एका विभागातील कर्मचारी आज कोरोना संक्रमित आढळून आल्याने खळबळ माजली. यामुळे सदर विभागाच्या सर्वांची प्राथमिक चाचणी घेण्यात आली तसेच दहा द��वस विभागातील सर्वांना होमक्वारंटाईन होण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी दिल्यात न्यूज मसालाचे आवाहन ::-सर्वसामान्य जनतेने अतिमहत्त्वाच्या …\nमुख्यमंत्र्यांना दिली संपाची नोटीस ८ जानेवारीला देशव्यापी संप ८ जानेवारीला देशव्यापी संप अनेक प्रलंबित मागण्यांसाठी तब्बल २ कोटी कर्मचारी उतरणार संपात अनेक प्रलंबित मागण्यांसाठी तब्बल २ कोटी कर्मचारी उतरणार संपात सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- डिसेंबर २२, २०१९\nराज्य सरकारी निमसरकारी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांचा ८ जानेवारी २० रोजी देशव्यापी संप...\nमा.मुख्यमंत्री यांना दिली संपाची नोटीस ... नासिक::-अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी समन्वय समितीने २००५ नंतर नियुक्त झालेले राज्यातील कर्मचाऱ्यांना अंशदाई पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करणे, राज्यातील ३० टक्के रिक्त पदे तात्काळ भरून बेरोजगारी कमी करणे, बक्षी समितीचा दुसरा खंड अहवाल प्रसिद्ध करणे,\nकेंद्राप्रमाणे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सर्व वेतन भत्ते लागू करणे, जानेवारी १९ महागाई भत्त्याची थकबाकी व जुलै १९ पासून महागाई भत्ता लागू करणे, अनुकंपा तत्त्वावरील नोकरीसाठी निधन पावलेल्या कर्मचाऱ्यांचे वारस वणवण फिरत आहे तरी अनुकंपा वरील रिक्त पदे तात्काळ भरणे, पाच दिवसाचा आठवडा व निवृत्तीचे वय ६० वर्षे करणे, महिलां कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे दोन वर्ष बाल संगोपन रजा मंजूर करणे, जिल्हा परिषद क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहत असल्याबाबत ग्रामसभा ठराव अनिवार्य केल्याचा ९सप्टेंबर १९ चा ग्रामविकास विभागाचा शासन आदेश रद्द करणे, खाजगी कंत्राटी धोरण रद्द करणे, आदी मागण्यांबाब…\n प्रश्न- सगळे इतकी वर्ष कोठे होती पावसाळ्यात छत्र्या उगवतात तसे आंदोलने, बैठका, निवेदने देण्याचा विरोधकांना उत आला आहे पावसाळ्यात छत्र्या उगवतात तसे आंदोलने, बैठका, निवेदने देण्याचा विरोधकांना उत आला आहे जिल्हा परिषद सदस्याने मंत्रालयातील पाठपुराव्याचा पुरावाच जनतेला सादर केला जिल्हा परिषद सदस्याने मंत्रालयातील पाठपुराव्याचा पुरावाच जनतेला सादर केला क्रियाशील कोण आमदार आहेत क्रियाशील कोण आमदार आहेत सविस्तर जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- जुलै १२, २०२०\nन्यूज मसाला सर्विसेस निसाका, रासाका बनकराच्या पाठपुराव्या बाबत हा घ्या पुरावा- जिल्हा परिषद सदस्य सिद्धार्थ वनारसे पावसाळ्यात छत्र्या उगवतात त्या प्रमाणे सध्या रासाका व निसाका बाबत आंदोलने, बैठका, निवेदने देण्यासाठी विरोधकांना उत आला आहे परंतू सगळे इतकी वर्षं कोठे होती परंतू सगळे इतकी वर्षं कोठे होती आमदार दिलीप बनकर यांनी निसाका व रासाकाचा प्रश्न मार्गी लावला असताना यांचे श्रेय फक्त बनकरांना जाऊ नये यासाठी विरोधकांची भुईफोड आमदार दिलीप बनकर यांनी निसाका व रासाकाचा प्रश्न मार्गी लावला असताना यांचे श्रेय फक्त बनकरांना जाऊ नये यासाठी विरोधकांची भुईफोड नासिक::-निफाड तालुक्यात सध्या पावसाळ्यात पावसापेक्षा निसाका व रासाका बाबत सोशल मीडिया व विविध दैनिकांमधून हे दोन्ही साखर कारखाने सुरू होण्या बाबत पाऊस बरसावा तशा बातम्या विद्यमान आमदार दिलीप बनकर यांच्या विषयी बरसत असल्याने जनतेत व ऊस‌ उत्पादक शेतकरी, कामगार यांनी गत पाच वर्ष व मागील काही वर्षांपासून सर्वांचा अनुभव घेतला असल्याने थोडा धीर धरत आमदार दिलीप बनकर यांचा ही अनुभव घ्यावा, \"सब्र का फल मीठा होता है\" अशा शब्दांत टिकाकारांना चांदोरी जिल्हा परिषद गटाचे जिल्हा परिषद सदस्य सिध्दार्थ वनारसे यांनी सल्ला देत विद्यमान आमदारांना नऊ महिनेच झाले आहेत, आ…\nMichael Elkan द्वारे थीम इमेज\nपंधरा वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात आहे, ऋततपाखरं व आनंदी नासिक या साप्ताहिकाचे संपादक पद सांभाळले व आता \"न्यूज मसाला\" हे साप्ताहिक २०१२ पासून प्रकाशित करीत आहे.\nअधिक दर्शवा कमी दर्शवा\nअधिक दर्शवा कमी दर्शवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00583.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahaenews.com/154065/", "date_download": "2020-08-07T21:54:38Z", "digest": "sha1:JFEEJGRYITLA53BOJL32Y4FR64Y7UTZ4", "length": 22567, "nlines": 233, "source_domain": "mahaenews.com", "title": "दडी मारलेल्या पावसानं पुण्यात पुन्हा एकदा केलं जोरदार आगमन | Mahaenews", "raw_content": "\n विमान अपघातात ठार झालेला पायलट महाराष्ट्राचा सुपुत्र, दीपक साठे यांनी गमावला जीव\n#CoronaVirus: कोरोना लस 225 रुपयांना उपलब्ध होणार, सिरम इन्स्टिट्यूटचा बिल गेट्स फाऊंडेशनसोबत 10 कोटी डोसचा करार\nविमानतळावर एअर इंडियाचं विमान क्रॅश, विमानाचे दोन तुकडे\nमुंबईत परतणाऱ्यांसाठी आता १४ दिवसांचा होम क्वारंटाइन; पालिकेचा निर्णय\nकोरोनाविरुद्धच्या लढाईत मोठं यश, १२ ऑगस्ट रो��ी रशिया करणार लसीची नोंदणी\nSushant Sing Suicide Case: ईडीकडून रियाची कसून चौकशी, भाऊ शौविक कार्यालयात दाखल\n…जर… तर…पण…शिवसेना आज देशातील मोठा राष्ट्रीय पक्ष असता \nमुंबईसह राज्यभरात पावसाचा जोर ओसरला\n पाच दिवसात सोने दरात साडेतीन हजारांची वाढ, तोळ्याचा भाव तब्बल…\nपरदेश शिष्यवृत्तीसाठी इच्छुक विद्यार्थ्यांना सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचा दिलासा\nHome breaking-news दडी मारलेल्या पावसानं पुण्यात पुन्हा एकदा केलं जोरदार आगमन\nदडी मारलेल्या पावसानं पुण्यात पुन्हा एकदा केलं जोरदार आगमन\nमहाराष्ट्रात बऱ्यापैकी मॉन्सूनला सुरवात झाली आहे. राज्याच्या बहुतांश भागात गेल्या दोन महिन्यांमध्ये पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी पडल्या आहेत. राज्यात 1 जून ते 31 जुलै यादरम्यान 538.5 मीटर पाऊस पडतो. त्याच्या तुलनेत यंदा प्रत्यक्षात 5 टक्के अधिक पाऊस बसरला आहे. राज्यात गेल्या वर्षी सरासरीच्या तुलनेत जुलै अखेरपर्यंत 7 टक्के पावसाची नोंद झाली होती. गेल्या 2,3 दिवसांपासून पुण्यात काही ठिकाणी जोरदार पावसाला सुरवात झाली आहे. मात्र, पावसाची जेमतेम सरासरी गाठलेले जिल्ह्यांच्या यादीत आता पुण्याचाही समावेश झाला आहे. पुण्यात सरासरीच्या तुलनेत 1 टक्के पाऊस कमी पडला आहे. यातच पुण्याच्या अनेक भागात पावसाने दडी मारली आहे.\nराज्यात मागील काही दिवासांपासून दडी मारलेल्या पावसाने पुन्हा अनेक ठिकाणी जोरदार पाऊस कोसळणार असल्याचे अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पावसाने उघडीप दिली असल्याने सर्वाधिक पावसाच्या कोकण विभागातील पालघर, रायगड, ठाणे, जिल्ह्यासह आता रत्नागिरीतील पाऊसही सरसरीच्या तुलनेत मागे पडला आहे. मध्य ममहाराष्ट्रातील सातऱ्यापाठोपाठ पुणे, नाशिक आणि कोल्हापूरमध्येही पावसाचे प्रमाण कमी आहे\nमुंबई परिसर, कोकणातील काही भाग, मराठवाडा, महाराष्ट्रातील तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाने हजेरी लावली आहे. इतरत्र पावसाने विश्रांती घेतल्याने पाणीसाठ्यातील वाढ थांबली असून शेतकऱ्यांकडूनही चिंता व्यक्त केली जात आहे.\nबनावट वैद्यकीय प्रमाणपत्र देऊन डिजीटल पास मिळवून देणा-यांना अटक\nसुशांतसिंग प्रकरणात ईडीची एन्ट्री, रिया आणि शोवितवर मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल\n विमान अपघातात ठार झालेला पायलट महाराष्ट्राचा सुपुत्र, दीपक साठे यांनी गमावला जी��\n#CoronaVirus: कोरोना लस 225 रुपयांना उपलब्ध होणार, सिरम इन्स्टिट्यूटचा बिल गेट्स फाऊंडेशनसोबत 10 कोटी डोसचा करार\nविमानतळावर एअर इंडियाचं विमान क्रॅश, विमानाचे दोन तुकडे\nमुंबईत परतणाऱ्यांसाठी आता १४ दिवसांचा होम क्वारंटाइन; पालिकेचा निर्णय\nकोरोनाविरुद्धच्या लढाईत मोठं यश, १२ ऑगस्ट रोजी रशिया करणार लसीची नोंदणी\nSushant Sing Suicide Case: ईडीकडून रियाची कसून चौकशी, भाऊ शौविक कार्यालयात दाखल\n…जर… तर…पण…शिवसेना आज देशातील मोठा राष्ट्रीय पक्ष असता \nमुंबईसह राज्यभरात पावसाचा जोर ओसरला\n पाच दिवसात सोने दरात साडेतीन हजारांची वाढ, तोळ्याचा भाव तब्बल…\nपरदेश शिष्यवृत्तीसाठी इच्छुक विद्यार्थ्यांना सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचा दिलासा\n विमान अपघातात ठार झालेला पायलट महाराष्ट्राचा सुपुत्र, दीपक साठे यांनी गमावला जीव\n#CoronaVirus: कोरोना लस 225 रुपयांना उपलब्ध होणार, सिरम इन्स्टिट्यूटचा बिल गेट्स फाऊंडेशनसोबत 10 कोटी डोसचा करार\nविमानतळावर एअर इंडियाचं विमान क्रॅश, विमानाचे दोन तुकडे\nमुंबईत परतणाऱ्यांसाठी आता १४ दिवसांचा होम क्वारंटाइन; पालिकेचा निर्णय\nकोरोनाविरुद्धच्या लढाईत मोठं यश, १२ ऑगस्ट रोजी रशिया करणार लसीची नोंदणी\nSushant Sing Suicide Case: ईडीकडून रियाची कसून चौकशी, भाऊ शौविक कार्यालयात दाखल\n…जर… तर…पण…शिवसेना आज देशातील मोठा राष्ट्रीय पक्ष असता \n विमान अपघातात ठार झालेला पायलट महाराष्ट्राचा सुपुत्र, दीपक साठे यांनी गमावला जीव\n#CoronaVirus: कोरोना लस 225 रुपयांना उपलब्ध होणार, सिरम इन्स्टिट्यूटचा बिल गेट्स फाऊंडेशनसोबत 10 कोटी डोसचा करार\nविमानतळावर एअर इंडियाचं विमान क्रॅश, विमानाचे दोन तुकडे\nमुंबईत परतणाऱ्यांसाठी आता १४ दिवसांचा होम क्वारंटाइन; पालिकेचा निर्णय\nकोरोनाविरुद्धच्या लढाईत मोठं यश, १२ ऑगस्ट रोजी रशिया करणार लसीची नोंदणी\nSushant Sing Suicide Case: ईडीकडून रियाची कसून चौकशी, भाऊ शौविक कार्यालयात दाखल\n…जर… तर…पण…शिवसेना आज देशातील मोठा राष्ट्रीय पक्ष असता \n विमान अपघातात ठार झालेला पायलट महाराष्ट्राचा सुपुत्र, दीपक साठे यांनी गमावला जीव\n#CoronaVirus: कोरोना लस 225 रुपयांना उपलब्ध होणार, सिरम इन्स्टिट्यूटचा बिल गेट्स फाऊंडेशनसोबत 10 कोटी डोसचा करार\nविमानतळावर एअर इंडियाचं विमान क्रॅश, विमानाचे दोन तुकडे\nमुंबईत परतणाऱ्यांसाठी आता १४ दिवसांचा होम क्वारंटाइन; पालिकेचा निर्णय\nकोरोनाविरुद्धच्या लढाईत मोठं यश, १२ ऑगस्ट रोजी रशिया करणार लसीची नोंदणी\nSushant Sing Suicide Case: ईडीकडून रियाची कसून चौकशी, भाऊ शौविक कार्यालयात दाखल\n…जर… तर…पण…शिवसेना आज देशातील मोठा राष्ट्रीय पक्ष असता \nमुंबईसह राज्यभरात पावसाचा जोर ओसरला\n पाच दिवसात सोने दरात साडेतीन हजारांची वाढ, तोळ्याचा भाव तब्बल…\nपरदेश शिष्यवृत्तीसाठी इच्छुक विद्यार्थ्यांना सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचा दिलासा\nअरबी समुद्रात 40 मैलावर अडकलेल्या मच्छिमारांची अखेर सुटका\nमला गुरांचा चाराही खावा लागला तरी चालेल, पण…: शोएब अख्तर\n‘लोकांनी घराबाहेर पडू नये, कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून मुंबईत साचू दिलं’ – प्रसाद लाड\n1 सप्टेंबर ते 14 नोव्हेंबर पासून टप्प्याटप्प्याने शाळा सुरु करण्यााचा केंद्र सरकारचा विचार\nनॉन चायनीज स्मार्टफोनवर जबरदस्त मिळतेय सूट\nएकनाथ खडसेंना वाढीव वीजबिलाचा ‘शॉक’, बिलात सूट देण्याची मागणी\nपंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली तर, सांगलीत कृष्णा नदीपात्रातही 15 बोटी तैनात\n#CoronaVirus: वर्षांवरील कलाकारांना पुन्हा शूटिंगची परवानगी, ठाकरे सरकारचा आदेश हायकोर्टाने बदलला\nनांदेडमधील भाजपा खासदार चिखलीकरांना कोरोनाची लागण\nएकनाथ खडसेंना महावितरणकडून 1 लाख 4 हजारांचे वाढीव वीज बिल\n#CoronaVirus | क्वारंटाईनमधून १२९ जण वरळी कोळीवाड्यात परतले\nशालेय अभ्यासक्रमात ‘शरद कमळ बघ’,यावर शरद पवार म्हणतात…\n‘छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव शौचालयाला\nउद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यात शरयू किनारी आरती नाही\n#Covid-19 | कार्यालये सुरु करण्यापूर्वी निर्जंतुक करणे बंधनकारक\nराज्याच्या अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या घोषणा\nकोरोनाचा संशयित रुग्ण रत्नागिरीत, शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल\nयेत्या दोन वर्षांत सर्व ग्रामपंचायती ऑप्टिकल फायबरने जोडणार : मुख्यमंत्री\nस्थायी समितीकडून तब्बल दोन कोटी ६६ हजार रुपयांची विकासकामे मंजूर\n१७०० कोटींच्या लेखापरीक्षणासाठीएक महिन्यात फायली उपलब्धकरून द्या: सीमा सावळे\nपिंपळे सौदागरमध्ये प्लॅस्टिक बॅग्ज वापराला बंदी\nराज्यात 1 लाखापर्यंत थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांची यादी मागवली\nराणीबागेमध्ये जाण्यास महापौर विश्वनाथ महाडेश्वर नाखुश\nकोयनेतून ३०७४ क्युसेकने विसर्ग…कर्नाटकची तहान भागविण्यासाठी पाणी\nमहिलांवरील अत्याचार कमी करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे : जया बच्चन\nतीचे संबंध ‘कासव’ गतीने सुधारत आहेत : उद्धव ठाकरे\nरिझर्व्ह बँकेचे नियम मोडल्याचा बँकांना फटका…राज्यातल्या १२ बँकांवर टाच\nनागरिकहो….’आधार’नं लिंक नसलेली बँक खाती बंद होणार\n विमान अपघातात ठार झालेला पायलट महाराष्ट्राचा सुपुत्र, दीपक साठे यांनी गमावला जीव\nआता, दररोज बदलणार पेट्रोल-डिझेलच्या किंमती\nmahaenews.com हे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nमुख्य कार्यालय : महाईन्यूज,पत्ता : विश्वकर्मा बिल्डींग, जे. के. सावंत मार्ग, दादर, मुंबई, २८.\nपुणे विभागीय कार्यालय : महाईन्यूज, विशाल ई-स्क्वेअर सिनेमा जवळ, पिंपरी -चिंचवड,पुणे ४११०१८\nउस्मानाबाद विभागीय कार्यालय : तांबरी, कलेक्टर निवासस्थानाच्या पाठीमागे, उस्मानाबाद.\nसोलापूर विभागीय कार्यालय: होडगी रोड, चेतन फौंड्रीसमोर, सोलापूर.\nकोल्हापूर विभागीय कार्यालय: जय गणेश बिल्डींग, सायबर चौक, विद्यापीठ रोड, कोल्हापूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00583.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathibrain.com/videos/", "date_download": "2020-08-07T21:40:39Z", "digest": "sha1:XXYDRNWXA67IIGK3X3TVMIUQCNE5JG32", "length": 5446, "nlines": 111, "source_domain": "marathibrain.com", "title": "व्हिडीओ Archives - MarathiBrain.com", "raw_content": "\nआरोग्यमंत्री राजेश टोपे यांना मातृशोक\nवातानुकूलित लोकल रेल्वेविषयी अद्याप स्पष्टता नाही\nराज्यशासनाचे शेतकऱ्यांसाठी कौशल्याधारित प्रशिक्षण कार्यक्रम\nराज्यातील ६० टक्के उद्योगधंदे अद्याप बंदच\nखऱ्या पांडुरंगाचे दर्शन…..शेवटपर्यंत नक्की पहा .\nसध्या सर्वत्र वायरल होत असलेली, जीवन जगायला शिकवणारी कविता\nजाणून घ्या: ‘इंदूर-मनमाड’ लोहमार्ग सामंजस्य करार\nभारताने टाकलेल्या बहिष्काराचा चीनवर परिणाम होतोय \nलोणार सरोवरातील पाण्याचा रंग बदलला\nदोनदा ‘सेना पदका’ने सन्मानित होते हुतात्मा कर्नल शर्मा \nपद्मश्री सदाशिव गोरक्षकर यांचे निधन\nमहाराष्ट्राची केरळला नर्स व डॉक्टरांची मागणी \nविलासरावांच्या आठवणींत डायरीची पानेही बोलकी होतात तेव्हा…\nकोरोना रुग्णांवरील अ‍ॅझीथ्रोमा���सीनचे वापर थांबवणार : आयसीएमआर\nविश्लेषणात्मक व माहिती पत्रकारितेतील एकमेव मराठी ई-दालन. Analytical & Informative Journalism in Marathi. बातम्या आणि बरंच काही.\nआरोग्यमंत्री राजेश टोपे यांना मातृशोक\nवातानुकूलित लोकल रेल्वेविषयी अद्याप स्पष्टता नाही\nराज्यशासनाचे शेतकऱ्यांसाठी कौशल्याधारित प्रशिक्षण कार्यक्रम\nराज्यातील ६० टक्के उद्योगधंदे अद्याप बंदच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00583.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/734269", "date_download": "2020-08-07T21:59:54Z", "digest": "sha1:OOC3KOPQBO3ZT2BYTYJEKQPKE3ULIT7C", "length": 2443, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"बॉस्निया आणि हर्झगोव्हिना\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"बॉस्निया आणि हर्झगोव्हिना\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nबॉस्निया आणि हर्झगोव्हिना (संपादन)\n१३:२४, ४ मे २०११ ची आवृत्ती\n२ बाइट्स वगळले , ९ वर्षांपूर्वी\nr2.7.1) (सांगकाम्याने बदलले: cu:Босна\n१८:१४, २५ एप्रिल २०११ ची आवृत्ती (संपादन)\nछो (r2.7.1) (सांगकाम्याने बदलले: hi:बॉस्निया और हर्ज़ेगोविना)\n१३:२४, ४ मे २०११ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nछो (r2.7.1) (सांगकाम्याने बदलले: cu:Босна)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00583.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.krushival.in/ratnagiri/other/covid-care-center-to-be-set-up-in-ratnagiri", "date_download": "2020-08-07T21:07:23Z", "digest": "sha1:5IUCONHPKKCAXE7V3PXS5BR6IAMCLCJM", "length": 9024, "nlines": 96, "source_domain": "www.krushival.in", "title": "Ratnagiri | रत्नागिरीत होणार कोविड केअर सेंटर | मराठी बातम्या - कृषीवल | Top Marathi News |Today news in Marathi | Latest News in Marathi | krushival.in", "raw_content": "\nई - पेपर रायगड\nरत्नागिरीत होणार कोविड केअर सेंटर\nरत्नागिरीत होणार कोविड केअर सेंटर\nजिल्ह्यात सध्या कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. मागील चार दिवसांचा विचार करता किमान रोज 20 नव्या रुग्णांची भर पडत आहे. त्यामुळे जिल्ह्याची चिंता वाढत आहे. नव्याने आढळून आलेल्या रुग्णांचा इतिहासदेखील जिल्ह्याबाहेरील प्रवासाचा आहे. दरम्यान, रत्नागिरी जिल्हा रुग्णालय हे कोरोना रुग्णालय म्हणून घोषित करण्यात आले आहे. पण, सध्या कोरोना रुग्णांची संख्या पाहता आता रत्नागिरी शहराजवळील कुवारबांव येथे कोविड केअर सेंटर उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.\nकुवारबांव येथील सामाजिक न्याय भवन येथे हे सेंटर उभारले जाणार आहे. कोरोनाबाध���त रुग्ण सापडल्यानंतर त्यांची कॅटॅगरी केली जाते. जे रुग्ण कोरोनाबाधित होतील, ज्या रुग्णांचे अहवाल पॉझिटीव्ह येतील, पण त्यांना कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत. ज्यांची प्रकृती ठणठणीत आहे, अशा रुग्णांना या नवीन कोविड केअर सेंटर दाखल केले जाणार आहे. या नव्या कोविड रुग्णालयात चार डॉक्टरांची नेमणूक केली असून, चार स्टाफ नर्सदेखील नियुक्त केल्या आहेत. शिवाय, अन्य स्टाफदेखील तात्काळ दिला आहे. त्यामुळे आता कोरोनाबाधितांवर उपचार करणे सोपे होणार आहे.\nरत्नागिरी जिल्ह्यात मंगळवारी 287 कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यापैकी 100 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर, नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा विचार करता एक महिन्यापूर्वी म्हणजेच 1 मे रोजी जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा हा सात होता. या सर्वांनी कोरोनावर मात केली होती. पण, त्यानंतर मात्र कोरोनाबाधितांचा आकडा हा दिवसेंदिवस वाढत गेला. आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा हा 287 वर पोहोचला आहे. जिल्ह्यात आढळून आलेले बहुतांश रुग्ण हे जिल्ह्याबाहेरून आलेले आहेत. आजघडीला जिल्ह्यात आलेल्या नागरिकांची संख्या ही एक लाखाच्या पार गेली आहे, तर 90 हजारपेक्षा जास्त रुग्ण हे होम क्वारंटाईन आहेत, तर 186 जण हे संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असला, तरी नागरिकांनी घाबरू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.\nगणपतराव देशमुख यांना आबासाहेब वीर पुरस्कार जाहीर\nआगरदांडा येथील जेट्टी खुली न केल्यास मच्छीमारांचे आंदोलन\nसोन्याच्या दरात विक्रमी वाढ ; प्रती तोळा 56 हजारांवर\nबदनामी प्रकरणी आठ आरोपींवर\nअलिबाग तालुक्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 80 टक्क्यांवर;\nतिसर्‍या दिवशी मृतदेह सापडला\nदेशातील पहिली किसान रेल्वेगाडी धावली..\nश्रीवर्धन परिवहन आगारातून लांब पल्ल्याच्या बस फेर्‍या\nसोन्याच्या दरात विक्रमी वाढ ; प्रती तोळा 56 हजारांवर\nबदनामी प्रकरणी आठ आरोपींवर\nदेशातील पहिली किसान रेल्वेगाडी धावली..\nश्रीवर्धन परिवहन आगारातून लांब पल्ल्याच्या बस फेर्‍या\nमाणगाव तालुक्यात 300 रुग्णांची कोरोनवर मात\nउरण तालुक्यात वीज पुरवठा....\nरस्त्यामध्ये सापडलेल्या मनोरुग्ण महिलेला मिळणार उपचार\nखासगी रुग्णालयांकडून होणारी अवाजवी शुल्क आकारणी....\nमहाड शहरातील व्यावसा��िकांचे आतोनात नुकसान\nतीन हजार प्रवाशांकडून एसटीचे आरक्षण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00583.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/search?tag=%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%A3%E0%A5%80%20%E0%A4%86%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2020-08-07T20:43:06Z", "digest": "sha1:K44VF2TGWWGTRXS33XMJBZ3RM35LVT5J", "length": 5591, "nlines": 115, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Latest News - Search | Mumbai Live", "raw_content": "\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nब्रेकिंग न्यूजपासून ते काय खावे यापर्यंत मुंबईच्या प्रत्येक बातम्या जाणून घ्या. राजकारण, क्रीडा, आरोग्य, मुंबई लोकल ट्रेन, आरे जंगल, करमणूक, बॉलिवूड, पुढे वाचाबेस्ट बस, गुन्हेगारी, थिएटर, तंत्रज्ञान, निवडणुका, वित्त, बजेट, स्थानिक खेळ, पर्यावरणाशी संबंधीत प्रत्येक बातमी आम्ही तुमच्यापर्यंत पोचवू. कमी वाचा\nमराठमोळे पायलट कॅप्टन दीपक साठेंचा विमान अपघातात मृत्यू\nमुंबईत कोरोनाचे ८६२ नवे रुग्ण,४५ जणांचा दिवशभरात मृत्यू\n दिवसभरात १० हजार ९०६ जणांनी केली कोरोनावर मात\n९८ वर्षांच्या आजोबांची कोरोनावर मात\n२०२१ चा टी-२० वर्ल्ड कप भारतात\nनवी मुंबईत शुक्रवारी कोरोनाचे नवीन ३७६ रुग्ण\nमुंबईत येताय, तर १४ दिवस क्वाॅरंटाईन बंधनकारक, महापालिकेने आदेशच काढला\nMumbai Rains: ११ आॅगस्टनंतर वाढणार पावसाचा जोर\nभाजपा महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला लागलेला कलंक, काँग्रेसची खरमरीत टीका\n‘या’ गुन्ह्यात रॅपर बादशाहची पोलिसांनी केली ४ तास चौकशी\nआता महाराष्ट्र सरकार सीबीआयलासुद्धा क्वाॅरंटाईन करणार का\nरुग्णालयाकडून अवाजवी शुल्क आकारणी रोखण्यासाठी राज्यात भरारी पथके नेमण्याचे निर्देश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00583.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/national-marathi-news/32-thousand-823-passengers-in-mumbai-from-217-aircraft-under-vandebharat-campaign-120071000021_1.html?utm_source=RHS_Widget_Article&utm_medium=Site_Internal", "date_download": "2020-08-07T21:36:28Z", "digest": "sha1:GBDAPDECBNEEH63PTY4FPRLV4ZPF5TF6", "length": 14182, "nlines": 120, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "‘वंदेभारत’ अभियानांतर्गत २१७ विमानातून ३२ हजार ८२३ प्रवासी मुंबईत | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 8 ऑगस्ट 2020\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\n‘वंदेभारत’ अभियानांतर्गत २१७ विमानातून ३२ हजार ८२३ प्रवासी मुंबईत\n‘वंदेभारत’ अभियानांतर्गत आतापर्यंत २१७ विमानांनी ३२ हजार ८२३ नागरिक मुंबईत दाखल झाले आहेत. यात मुंबईतील प्रवाशांची संख्या ११ हजार ४०२, उर्वरित महाराष्ट्रातील प्रवाशांची संख्या ११ हजार २२३ आणि इतर राज्यातील प्रवाशांच��� संख्या १० हजार १९८ इतकी आहे. १५ जुलै २०२० पर्यंत आणखी ५२ विमानांनी प्रवासी मुंबईत येणे अपेक्षित आहे.\nया देशातून आले नागरिक\nप्रवासी विविध देशातून आले असून त्यात ब्रिटन, सिंगापूर, फिलीपाईन्स, अमेरिका, बांगलादेश, मलेशिया, कुवेत, इथियोपिया,\nअफगाणिस्तान, ओमान, दक्षिण अफ्रिका, इंडोनेशिया, नेदरलँड, जपान, श्रीलंका,\nम्यानमार, टांझानिया, स्पेन, आर्यलँड, कतार, हाँगकाँग, कझाकीस्तान, मॉरिशियस, ब्राझील, थायलंड, केनिया, मियामी, व्हियतनाम, इटली, स्विडन, इथोपिया,रोम, जर्मनी, दुबई, मालावी, वेस्टइंडिज, नॉर्वे, कैरो, युक्रेन, रशिया,\nमादागास्कर, नायजेरिया, ऑस्ट्रेलिया, न्युझिलंड, सौदी अरेबिया, कॅनडा, पूर्व अफ्रिका, फ्रान्स, नैरोबी,न्युयार्क, जॉर्जिया, कामेरुन या देशांचा समावेश आहे.\nबृहन्मुंबईतील प्रवाशांसाठी संस्थात्मक कॉरंटाईनची सुविधा विविध हॉटेल्समध्ये करण्यात आली आहे. इतर जिल्ह्यातील व राज्यातील प्रवाशांना त्यांच्या जिल्हा मुख्यालयी पाठविण्याचे काम जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर यांच्या मार्फत करण्यात येत आहे. हे प्रवासी त्यांच्या जिल्ह्यात गेल्यानंतर त्यांच्या जिल्हाधिकारी तसेच महानगरपालिका आयुक्तांमार्फत त्यांना कॉरंटाईन करण्याचे काम करण्यात येत आहे.\nमहसूल व वन विभाग, आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन विभाग यांच्या दिनांक २४ मे २०२० च्या मार्गदर्शक सुचनेनुसार आलेल्या प्रवाशांना कॉरंटाईन करण्याचे काम करण्यात येत आहे.\nइतर राज्यातील प्रवाशांचे वाहतूक पासेस संबंधित राज्याकडून प्राप्त होईपर्यंत या प्रवाशांना मुंबईतील कॉरंटाईन सेंटरमध्ये ठेवले जात आहे तसेच या प्रवाशांचे वाहतूक पास संबंधित राज्याकडून प्राप्त होताच त्यांना त्यांच्या राज्यात पाठविण्यात येत आहे. वंदेभारत अभियानातील कामकाज जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर,बृहन्मुंबई महानगरपालिका, प्रादेशिक परिवहन अधिकारी, बेस्ट, महाराष्ट्र राज्य रस्ते वाहतूक महामंडळ, भारतीय विमानतळ प्राधीकरण, मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरण लि. यांच्या समन्वयाने केले जात आहे.\nवंदेभारत अभियान केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालय, विदेश मंत्रालय व केंद्रीय गृह मंत्रालय यांच्या समन्वयाने महाराष्ट्र शासन यशस्वीरित्या पार पाडत आहे.\nमुंबईतील खासगी रुग्णालयातील ८० टक्के बेडस् शासन��ने ताब्यात घेतले\nकशेडी घाट वाहतुकीस पूर्णपणे बंद\n'राजगृह' तोडफोड प्रकरणी एका आरोपीला अटक\nराजगृह : हल्ला झाला ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं घर आतून कसं आहे\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या निवासस्थानी हल्ला: आरोपींना तात्काळ अटक व्हावी, फडणवीसांची मागणी\nयावर अधिक वाचा :\nअमेरिकेत प्राण्यांना कोरोनाची लागण, एका कुत्र्याचा ...\nअमेरिकेत सात वर्षीय जर्मन शेफर्ड प्रजातीच्या एका कुत्र्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ...\nअयोध्येत राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याची तयारी सुरु\nअयोध्येत राम मंदिर भूमिपूजनाचा सोहळा 5 ऑगस्टला होणार असल्याने कार्यक्रमाची तयार जोरात ...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राजगृह निवासस्थानाची तोडफोड ...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मुंबईतील दादर येथील राजगृह निवासस्थानाची तोडफोड करणाऱ्या ...\nपावसाचे पुण्यात पुन्हा एकदा जोरदार आगमन\nमहाराष्ट्रात बऱ्यापैकी मॉन्सूनला सुरवात झाली आहे. राज्याच्या बहुतांश भागात गेल्या दोन ...\nऑगस्टमध्ये तब्बल १६ दिवस बॅंक बंद राहणार\nऑगस्ट महिन्यांपासून रक्षाबंधन, गणपती अशा विविध सणांना सुरुवात होते. त्यामुळे ऑगस्टमध्ये ...\nएअर इंडियाचं विमान केरळच्या कोझिकोड विमानतळावर घसरलं, ...\nकेरळच्या कोझिकोड विमानतळाच्या धावपट्टीवर एअर इंडियाचं विमान घसरल्याची धक्कादायक घटना घडली ...\nमद्रास हायकोर्टाने बाबा रामदेव यांना फटकारले, पतंजली ...\nबाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेदने प्रतिकारक क्षमता वाढवत असल्याचा दावा करत कोरोनील हे ...\nकिसान रेल्वे आजपासून सुरु होणार, अनेक राज्यांमधल्या ...\nदेशातल्या शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी केंद्र सरकारने यावर्षी किसान रेल्वे ...\nभाजप नेत्याची हत्या, दहशतवाद्यांनी गोळ्या घालून केलं ठार\nदक्षिण काश्मीरमधील कुलगाम येथे भाजप नेते आणि सरपंच सज्जाद अहमद खांडे (Sajad Ahmad ...\nमुंबईतल्या अतिवृष्टीमुळे मोदी यांनी उद्धव ठाकरेंना फोन केला\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन केला आहे. मुंबईतल्या ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00584.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://dainikekmat.com/maharashtra/serious-allegations-sushants-lawyer-vikas-singh-says-riya-was-helped-by-the-police-25155/", "date_download": "2020-08-07T21:49:40Z", "digest": "sha1:TXBAZBVBNTHG5QQN6UFLPNCZ5UEJPQY7", "length": 16416, "nlines": 183, "source_domain": "dainikekmat.com", "title": "सुशांतचे वकिल विकास सिंह म्हणतात रियाला पोलिसांकडून मदत - पुरोगामी विचाराचे एकमत", "raw_content": "\nHome मनोरंजन सुशांतचे वकिल विकास सिंह म्हणतात रियाला पोलिसांकडून मदत\nसुशांतचे वकिल विकास सिंह म्हणतात रियाला पोलिसांकडून मदत\nमुंबई: अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणाला नवे वळण आले आहे. सुशांतच्या वडील के. के. सिंह यांनी अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबावर गंभीर आरोप करत गुन्हा नोंदवला आहे. यानंतर बुधवारी बिहारमधून चार पोलिसांचं पथक मुंबईत दाखल झालं होते. सुशांतच्या वडिलांनी केलेल्या आरोपाबाबत सर्वांचा जबाब नोंदवण्यास बिहार पोलिसांनी सुरुवात केली आहे. यानंतर आता सुशांतच्या आत्महत्या प्रकरणी नवीन माहिती समोर येत आहे. यासंबंधी बोलताना सुशांतच्या वडिलांचे वकील विकास सिंह यांनी मुंबई पोलिसांवरच आता आरोप केले आहे.\nविकास सिंह यांनी पीटीआयशी बोलताना म्हणाले की, रियाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. तिने तर सीबीआय चौकशीसाठीही याचिका दाखल करायला हवी होती, असं विकास सिंह यांनी सांगितले. तसेच पटणामध्ये एफआयआर दाखल झाल्यानंतर तिने आता मुंबईत सुनावणीची मागणी केली. यासोबतच हे संपूर्ण प्रकरण मुंबई पोलिसांकडे देण्याची याचिकाही दाखल केली. त्यामुळे अजून कोणता पुरावा हवा ज्यावरून कळेल की मुंबई पोलिसांमधून कोणीतरी तिला मदत करत आहे, असं विकास सिंह यांनी सांगितले आहे.\nतत्पूर्वी, तत्पूर्वी, गोरेगाव येथील अंकिताच्या राहत्या घरी बिहार पोलिसांनी भेट देत तिचा जबाब नोंदवला. यावेळी सुशांतची गर्लफ्रेंड रिया ही त्याला खूप त्रास द्यायची, याबाबत सुशांतने स्वत: तिला सांगितलं, असं अंकिताने बिहार पोलिसांना सांगितलं असल्याची माहिती समोर आली आहे. मणिकर्णिका चित्रपटाच्या प्रमोशनवेळी सुशांतने आपल्याला फोन केला होता. यावेळी त्याने माझं अभिनंदन केलं. त्यानंतर तो रिया बद्दल बोलत होता. रिया मला खूप त्रास देते. तिच्या सोबतच्या रिलेशनमध्ये मला रहायचं नाही. मला तिच्या पासून दूर व्हायचं आहे. मला काही सुचत नाही, असं सुशांतच म्हणणं होतं, अशी माहिती अंकिताने पोलिसांना दिली. त्यामुळे आता अंकिताच्या या जबाबानंतर सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाला नवं वळणं येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.\nसुशांत सिंह राजपूतच्या वडिलांनी बिहारच्या पाटण्यातील राजीवनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार रिया चक्रवर्तीसह इंद्रजीत चक्रवर्ती, संध्या चक्रवर्ती, शोविक चक्रवर्ती, सॅम्युअल मिरिंडा, श्रुती मोदी आणि इतरांविरोधात फसवूणक, दगाबाजी, ओलीस ठेवणे आणि आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. सुशांतच्या वडिलांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे की, “या कटात रिया आणि तिच्या कुटुंबातील इंद्रजीत चक्रवर्ती, संध्या चक्रवर्ती, शोविक चक्रवर्ती यांनी माझ्या मुलासोबत जवळीक वाढवली होती आणि हे सगळेच माझ्या मुलाच्या प्रत्येक बाबत हस्तक्षेप करायला लागले. तसंच सुशांत ज्या घरात राहत होता तिथे भूत-प्रेत असल्याचं सागंत त्याला ते सोडायला लावलं, असा आरोप सुशांतच्या वडिलांनी रियावर केला आहे.\nसुशांतच्या आत्महत्येनंतर अनेक लोकांनी, संघटनांनी या प्रकरणाचा तपास सीबीआयमार्फत व्हावा अशी मागणी केली होती. मात्र मुंबई पोलीस या प्रकरणाचा तपास करण्यासाठी सक्षम असून सीबीआय तपासाची गरज नसल्याचं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्प्ट केलं. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी अनेकांचा जबाब नोंदवला असून यापुढेही अनेकांची चौकशी केली जाणार आहे.\nRead More भावांपर्यंत राख्या पोहचण्यासाठी बहिणींच्या मदतीला पोस्ट कार्यालय सज्ज\nPrevious articleभावांपर्यंत राख्या पोहचण्यासाठी बहिणींच्या मदतीला पोस्ट कार्यालय सज्ज\nNext articleजिल्ह्यात ११७ बाधितांची भर तर ४ जणांचा मृत्यू\nएसपी विनय तिवारी यांची क्वारंटाईनमधून सुटका\nमुंबई : सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी आलेले पाटण्याचे एसपी विनय तिवारी याना मुंबई महापालिकेने त्यांना क्वारंटाईन संपवण्याची मुभा दिली आहे. तिवारीं याना...\nसेलिब्रेटींच्या आत्महत्यांचं सत्र सुरुच; आता ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीनं केली आत्महत्या\nमुंबई : सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर चित्रपटसृष्टीशी संबंधीत व्यक्तींच्या आत्महत्येचं सत्र अद्याप सुरूच असल्याचं पहायला मिळतंय. सुशांत सिंह, समीर शर्मा यानंतर आता प्रसिद्ध भोजपुरी...\nसुशांतसिंह प्रकरणी सीबीआयचा गुन्हा\nनवी दिल्ली : सुशांतसिंह मृत्यू प्रकरणी केंद्राकडून अधिकृत सूचना मिळाल्यानंतर सीबीआयने एफआयआर दाखल करत तपासाला सुरू केला आहे. बिहार सरकारने विनंती केल्यानंतर तपास सीबीआयकडे...\nआदित्­य ठाकरे विरोधात कारस्­थान करणा-यांना किंमत चुकवावी लागेल \nमुंबई : सुशांत सिंह प्रकरणाशी आदित्­य ठाकरे यांचा दुरान्वयेही संबंध नाही. पण महाराष्­ट्रात ठाकरे सरकार आल्­याने विरोधी पक्षातील लोकांच्या पोटात दुखत आहे. हे सरकार...\nबिहार सरकारकडून सीबीआय चौकशीची शिफारस\nपटना : मागील काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाला आता पुन्हा नवे वळण मिळाले आहे. सुशांत सिंहच्या तपासावरून मुंबई पोलिस...\nसुशांतसिंहच्या बहिणीने मोदींना केली न्यायाची मागणी\nमुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाला दररोज एक वेगळे वळण मिळत आहे. सुशांतची कथित गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीने एक व्हिडीओ शेअर करत न्यायाची...\nखाजगी रुग्णालये ताब्यात घेण्याचा आदेश\nधावपट्टीवरून घसरून दरीत कोसळले विमान\nरुग्णसंख्यावाढीचा देशात नवा उच्चांक\nसप्टेंबरपासून शाळेची घंटा वाजणार\nबासमती तांदळावरून दोन मुख्यमंत्र्यांत जुंपली\nखाजगी रुग्णालये ताब्यात घेण्याचा आदेश\nधावपट्टीवरून घसरून दरीत कोसळले विमान\nरुग्णसंख्यावाढीचा देशात नवा उच्चांक\nसप्टेंबरपासून शाळेची घंटा वाजणार\nबासमती तांदळावरून दोन मुख्यमंत्र्यांत जुंपली\nधक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर\nलातूर ब्रेकिंग : लातूर शहरात आज १० कोरोना पॉजिटीव्ह आढळले\nतिस-या दिवशीही लातूर घरात\nखाजगी रुग्णालये ताब्यात घेण्याचा आदेश\nधावपट्टीवरून घसरून दरीत कोसळले विमान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00584.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/national-marathi-news/bjp-government-118051600005_1.html", "date_download": "2020-08-07T21:06:35Z", "digest": "sha1:7QEZSZ357KYCTOEZ6RFCCUUKUNEBFFVQ", "length": 10692, "nlines": 118, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "भाजप सरकार स्थापनेचा दावा करणार | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 8 ऑगस्ट 2020\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nभाजप सरकार स्थापनेचा दावा करणार\nकर्नाटक विधानसभा निवडणूक निकाल 2018 जाहीर झाला असून कोणत्याही पक्षाला बहुमत न मिळाल्याने मोठा पेच निर्माण झाला आहे.\nकर्नाटक विधानसभेच्या 224 पैकी 222 जागांसाठी मतदान झालं होतं.\nतांत्रिक घोळामुळे एका जागेचा निकाल रद्द करण्यात आला. यात भाजपच्या कर्नाटकातील हुबळी-धारवाडच्या विजयी उमेदवाराचा निकाल रद्दबातल करण्या��� आला होता. मतमोजणीनुसार जगदीश शेट्टार हे भाजपचे उमेदवार विजयी झाले होते. मात्र, ईव्हीएम आणि व्हिव्हीपॅटमधील तांत्रिक बिघाडामुळे निवडणूक आयोगानं हा निकाल रद्द करत राखून ठेवला होता. अखेरी मध्यरात्री जगदीश शेट्टार यांनाच विजयी घोषित करण्यात आलं.आता कर्नाटकमधील भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार येडियुरप्पा यांनी आज विधीमंडळाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत येडियुरप्पांची विधीमंडळ नेते म्हणून निवड होईल आणि त्याबाबतची माहिती राज्यपालांना दिली जाईल. भाजपकडून सरकार स्थापनेचा दावा केला जाईल.\nकर्नाटक विधानसभा निवडणूक निकाल 2018\nजनता दल (सेक्युलर) 38\nबहुजन समाज पार्टी 1\nकर्नाटक प्रज्ञावंत जनता पार्टी 1\nकर्नाटक: भाजपला बहुमत, येदियुरप्पा बनतील मुख्यमंत्री\nASSEMBLY Election 2018 : कर्नाटक विधानसभा निवडणूक निकाल\nपंतप्रधान झाल्याने कोणी बुद्धिमान होत नाही: शत्रुघ्न यांची मोदींवर टीका\nरजनीकांतची कमाई ऐकून तुम्ही थक्क व्हाल\nनरेंद्र मोदी आणि भीमराव आंबेडकर ब्राह्मण\nयावर अधिक वाचा :\nअमेरिकेत प्राण्यांना कोरोनाची लागण, एका कुत्र्याचा ...\nअमेरिकेत सात वर्षीय जर्मन शेफर्ड प्रजातीच्या एका कुत्र्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ...\nअयोध्येत राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याची तयारी सुरु\nअयोध्येत राम मंदिर भूमिपूजनाचा सोहळा 5 ऑगस्टला होणार असल्याने कार्यक्रमाची तयार जोरात ...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राजगृह निवासस्थानाची तोडफोड ...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मुंबईतील दादर येथील राजगृह निवासस्थानाची तोडफोड करणाऱ्या ...\nपावसाचे पुण्यात पुन्हा एकदा जोरदार आगमन\nमहाराष्ट्रात बऱ्यापैकी मॉन्सूनला सुरवात झाली आहे. राज्याच्या बहुतांश भागात गेल्या दोन ...\nऑगस्टमध्ये तब्बल १६ दिवस बॅंक बंद राहणार\nऑगस्ट महिन्यांपासून रक्षाबंधन, गणपती अशा विविध सणांना सुरुवात होते. त्यामुळे ऑगस्टमध्ये ...\nएअर इंडियाचं विमान केरळच्या कोझिकोड विमानतळावर घसरलं, ...\nकेरळच्या कोझिकोड विमानतळाच्या धावपट्टीवर एअर इंडियाचं विमान घसरल्याची धक्कादायक घटना घडली ...\nमद्रास हायकोर्टाने बाबा रामदेव यांना फटकारले, पतंजली ...\nबाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेदने प्रतिकारक क्षमता वाढवत असल्याचा दावा करत कोरोनील हे ...\nकिसान रेल्वे आजपासून सुरु होणार, अनेक राज्यांमधल्या ...\nदेशातल्���ा शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी केंद्र सरकारने यावर्षी किसान रेल्वे ...\nभाजप नेत्याची हत्या, दहशतवाद्यांनी गोळ्या घालून केलं ठार\nदक्षिण काश्मीरमधील कुलगाम येथे भाजप नेते आणि सरपंच सज्जाद अहमद खांडे (Sajad Ahmad ...\nमुंबईतल्या अतिवृष्टीमुळे मोदी यांनी उद्धव ठाकरेंना फोन केला\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन केला आहे. मुंबईतल्या ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00585.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marathibrain.com/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B0/%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE/", "date_download": "2020-08-07T20:52:37Z", "digest": "sha1:PICI4YHTZVJSCI2RQENKD2FHYW6RZMSJ", "length": 6855, "nlines": 133, "source_domain": "marathibrain.com", "title": "आरोग्यमंत्रा Archives - MarathiBrain.com", "raw_content": "\nआरोग्यमंत्री राजेश टोपे यांना मातृशोक\nवातानुकूलित लोकल रेल्वेविषयी अद्याप स्पष्टता नाही\nराज्यशासनाचे शेतकऱ्यांसाठी कौशल्याधारित प्रशिक्षण कार्यक्रम\nराज्यातील ६० टक्के उद्योगधंदे अद्याप बंदच\nHome साप्ताहिक सदर आरोग्यमंत्रा\n‘कोव्हिड-१९’वर प्रभावी ठरणारे ‘डेक्सामेथासोन’ म्हणजे नक्की काय \nटीम मराठी ब्रेन - June 18, 2020\n‘आयोडीन’युक्त मीठ, आरोग्य आणि राष्ट्रीय धोरण\nस्वाईन फ्लू : दक्षता हाच सर्वोत्तम उपाय\nजाणून घ्या भांडी आणि आपले आरोग्य यांचा संबंध\n‘नागीण’ हा त्वचारोग तुम्हाला माहीत आहे का\nचिकनगुनिया आणि त्यावरील उपचार\nमासिक पाळी आणि त्याविषयीचे गैरसमज\nजाणून घ्या मुळव्याधीवरील घरगुती उपाय\nचिकनगुनिया आणि त्यावरील उपचार\nविलासरावांच्या आठवणींत डायरीची पानेही बोलकी होतात तेव्हा…\nन्यायाधीश रंजन गोगोई भारताचे ४६वे सरन्यायाधीश\nआशियातील सर्वात लांब बोगद्याला डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे नाव देण्याचा केंद्राचा...\nडॉ. मनमोहन सिंग यांची अर्थविषयक स्थायी समितीच्या सदस्यपदी नियुक्ती\nवंचितांच्या शिक्षणासाठी लढणारा लढवय्या शिक्षक-अनिल शिणगारे.\nवाहन विषयक कागदपत्रांच्या परवाना मुदतीत ३० जूनपर्यंत वाढ \nमोदींना ‘इतिहास’तरी माहीत आहे का\nविश्लेषणात्मक व माहिती पत्रकारितेतील एकमेव मराठी ई-दालन. Analytical & Informative Journalism in Marathi. बातम्या आणि बरंच काही.\nआरोग्यमंत्री राजेश टोपे यांना मातृशोक\nवातानुकूलित लोकल रेल्वेविषयी ��द्याप स्पष्टता नाही\nराज्यशासनाचे शेतकऱ्यांसाठी कौशल्याधारित प्रशिक्षण कार्यक्रम\nराज्यातील ६० टक्के उद्योगधंदे अद्याप बंदच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00585.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%A8%E0%A5%A6_%E0%A4%89%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80_%E0%A4%91%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%A4_%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4", "date_download": "2020-08-07T21:25:15Z", "digest": "sha1:CCNY7OCP57DRZUDOTTWYT77WUMH2EGS7", "length": 7532, "nlines": 87, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "१९२० उन्हाळी ऑलिंपिक खेळात भारत - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n१९२० उन्हाळी ऑलिंपिक खेळात भारत\n२० वर्षांनी प्रथमच भारताने १९२० अँटवर्प ऑलिंपिकमध्ये आपला संघ पाठविला. या आधी सन १९०० च्या ऑलिंपिक खेळात भारताचा नॉर्मन प्रितचार्ड हा एकमेव ॲथलिट सहभागी झाला होता. भारताच्या संघात रणधिर शिंदेस, पूर्मा बॅनर्जी, कुमार नवले, फडेप्पा चौगुले, फैजल, सदाशिव दातार, कैकडी आणि भूत हे खेळाडू होते. यानंतर सर्वच्या सर्व उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये भाग घेतला.\n१८९६ • १९०० • १९०४ • १९०८ • १९१२ • १९२० • १९२४ • १९२८ • १९३२ • १९३६ • १९४८ • १९५२ • १९५६ • १९६० • १९६४ • १९६८ • १९७२ • १९७६ • १९८० • १९८४ • १९८८ • १९९२ • १९९६ • २००० • २००४ • २००८ • २०१२ • २०१६ • २०२०\n१९६४ • १९६८ • १९७२ • १९७६ • १९८० • १९८४ • १९८८ • १९९२ • १९९४ • १९९८ • २००२ • २००६ • २०१४ • २०१८\nमुख्य पान: १९२० उन्हाळी ऑलिंपिकमधील ॲथलेटिक्स\n१९२० मध्ये भारताचे तीन ॲथलिटस् सहभागी झाले होते. इ.स.१९०० नंतर भारत प्रथमच खेळांत सहभागी झाला.\nदिलेले क्रमांक हिट्स मधील आहेत\nपुर्मा बॅनर्जी १०० मी माहिती नाही ५ पुढे जाऊ शकला नाही\n४०० मी ५३.१ ४ पुढे जाऊ शकला नाही\nफाडेप्पा चौगुले १०००० मी N/A पुर्ण करू शकला नाही पुढे जाऊ शकला नाही\nमॅरेथॉन N/A २:५०:४५.४ १९\nसदाशिव दातार मॅरेथॉन N/A पुर्ण करू शकला नाही\nमुख्य पान: १९२० उन्हाळी ऑलिंपिकमधील कुस्ती\nभारतातर्फे २ कुस्तीगीर १९२० च्या उन्हाळी ऑलिंपिक मध्ये सहभागी झाले. भारताचे खेळाडू प्रथमच कुस्तीमध्ये खेळले. कुमार नवलेला त्याच्या पहिल्याच सामन्यात पराभव पत्करावा लागला. तर रणधीर शिंदेने उपउपांत्य फेरी जिंकून उपांत्य फेरीत धडक मारली होती. परंतू लागोपाठच्या दोन पराभवांमूळे त्याला चवथ्या स्थानावरच समाधान मानावे लागले.\nअंतिम / कांस्य पदक सामना\nकुमार नवले मिडलवेट बाय\nचार्ली जॉन्सन (USA) (प) पुढ�� जाऊ शकला नाही ९\nरणधीर शिंदे फिदरवेट N/A बाय\nजॉर्ज इन्मान (GBR) (वि)\nसॅम गेर्सन (USA) (प)\nफिलीप बर्नार्ड (GBR) (प) ४\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ३ एप्रिल २०२० रोजी ११:५५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00585.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%95%E0%A5%8C%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%80_%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE", "date_download": "2020-08-07T22:21:39Z", "digest": "sha1:2YUXNSBF74BCHRQLFACX65QVLTZKCWH3", "length": 3786, "nlines": 71, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:कौशांबी जिल्हा - विकिपीडिया", "raw_content": "\n(वर्ग:कौसंबी जिल्हा या पानावरून पुनर्निर्देशित)\nभारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील कौशंबी जिल्ह्याविषयीचे लेख.\n\"कौशांबी जिल्हा\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ मार्च २०१७ रोजी ०६:३१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00585.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vruthanta-news/mobile-phone-help-crime-branch-team-to-open-case-of-25-lakh-robbery-in-doctor-house-697791/", "date_download": "2020-08-07T21:39:43Z", "digest": "sha1:P72A4HE4FXCSBOW7FQ7WBCS4NRGKC6MB", "length": 19201, "nlines": 210, "source_domain": "www.loksatta.com", "title": "प्रेयसीचा फोन टाळला, अन् घात झाला.. | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nशार्कच्या पिल्लांच्या मासेमारीत वाढ\nसागरी किनारा मार्गचा भराव सुरक्षित\nप्रेयसीचा फोन टाळला, अन् घात झाला..\nप्रेयसीचा फोन टाळला, अन् घात झाला..\nवैशाली आणि गणेश. एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले. तासन्सात फोनवर गप्पा मारत असायचे. सगळ्यांनाच हे माहीत होतं. पण ११ जुलै रोजी दुपारी अचानक गणेशने वैशालीचा फोन\nवैशाली आणि गणेश. एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले. तासन्सात फोनवर गप्पा मारत असायचे. सगळ्यांनाच हे माहीत होतं. पण ११ जुलै रोजी दुपारी अचानक गणेशने वैशालीचा फोन उचलणे बंद केले. तासभर त्याने तिचे फोन उचललेच नाहीत. त्या तासाभरात तिने त्याला किमान पन्नास फोन केले. तो फोन उचलून कट करायचा. भांडण नाही, वाद नाही, कुठे बिनसलं नाही. मग तरी गणेश आपला फोन कट का करतोय, हे तिला समजत नव्हतं. ती अस्वस्थ होती. परंतु नंतर ‘मी कामात होतो’, असे सांगून गणेशने तिची समजूत काढली. ती पण झालेला प्रकार विसरली. पुन्हा सर्व सुरळीत सुरू झालं. पण गणेशचे हे फोन न उचलणे त्याला काही दिवसांनी तुरुंगात टाकणार आहे, याची दोघांनाही कल्पनाच आली नाही. त्याने वैशालीची जरी समजूत काढली तरी गुन्हे शाखेच्या पोलिसांना तो ‘समजावू’ शकला नाही. त्यातूनच उलगडा झाला डॉक्टरच्या घरातील २५ लाखांच्या दरोडय़ाचा. प्रेमी जोडप्यात निर्माण झालेला अबोला हाच धागा पकडून गुन्हे शाखा ८ ने हा गुन्हा उघडकीस आणला. ‘ह्य़ुमन इंटेलिजन्स’चे हे उत्तम उदाहरण ठरावं.\nशुक्रवार, ११ जुलै. जोगेश्वरीत राहणारे एक डॉक्टर सकाळी रुग्णालयात नेहमीप्रमाणे काम करत होते. त्याच इमारतीत त्यांचे घरसुद्धा आहे. घरी आई-वडील आणि पत्नी असते. त्या दिवशी त्यांची बहीण त्यांना भेटायला आली होती. सकाळच्या शस्त्रक्रिया करून ते दुपारी कामानिमित्त बाहेर गेले होते. साधारण ४.०० च्या सुमारास दारावरची बेल वाजली. पार्सल देण्यासाठी कुरियवरवाला दारात उभा होता. डॉक्टरांच्या पत्नीने दार उघडताच बाहेर लपून बसलेले पाचजण आत शिरले. झपाटय़ाने त्यांनी घरातील सगळ्यांचे हातपाय बांधले. तोंडात कापडी बोळा कोंबला आणि मग आरामात घरातील २० लाखांची रोख रक्कम आणि ५ लाखांचे दागिने असा ऐवज लुटून नेला.\nप्रकरणाचे गांभीर्य पाहून पोलीस आयुक्तांनी हा तपास गुन्हे शाखा ८ कडे सोपवला. पण कसलाच दुवा हाती लागत नव्हता. ज्या प्रकारे कुरियर बॉय बनून आरोपी घरात शिरले हे पाहता त्यांना सर्व माहिती होती. त्यामुळे एखादी माहीतगार व्यक्ती कटात सामील असेल, असा अंदाज होता.\nवरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक फटांगरे आणि पोलीस निरीक्षक पंढरीनाथ व्हावळ यांनी डॉक्टरांच्या रुग्णालयात काम करणाऱ्या सर्वाची कसून चौकशी केली. तरी काहीच हाती लागत नव्हते. मग त्यांनी प्रत्येक कर्मचाऱ्याच्या मोबाईलचा सीडीआर (मोबाईल कॉल्सचे तपशील) तपासला. गणेश सावंत (३३) याचा सीडीआर त्यांना संशयास्पद वाटला. प्रत्येक दहा मिनिटात तो वैशाली (नाव बदललेले) या तरुणीला फोन करीत असल्याचे दिसत होते. दिवसभरात ते अनेकदा बोलत असत. प्रत्येक वेळी गणेशच तिला फोन करीत होता. पण ११ जुलै रोजी संध्याकाळी ३ ते ५ या काळात त्याने तिला एकदाही फोन केला नाही. उलट वैशालीच त्याला फोन करत होती. पण त्याने एकदाही फोन उचलला नाही. प्रत्येक वेळी तो फोन कट करत होता.\nवैशाली त्याला सतत फोन करतेय आणि तो फोन उचलत नव्हता हीच बाब आम्हाला संशयास्पद वाटली, असे दीपक फटांगरे यांनी सांगितले. तो एवढा का बिथरला होता याचे कुतूहल वाटले. मग आम्ही हाच धागा पकडून सखोल चौकशी सुरू केली. आम्ही आधी वैशालीला विचारले. पण तिने सांगितले ऑपरेशन सुरू असल्याने गणेश बिझी होता. नंतर आमचे बोलणे व्यवस्थित सुरू आहे. पोलिसांनी मग गणेशकडे मोर्चा वळवला. ऑपरेशन सकाळीच होते. दुपारी डॉक्टरच नव्हते. मग संशय बळावला. गणेशला ‘बोलते’ केले आणि पटापट माहिती मिळू लागली.\nगणेशनेच आपल्या साथीदारांना डॉक्टरांच्या घराची माहिती देऊन दरोडय़ाची योजना बनविली होती. चार ते चाडेचारच्या दरम्यान हा दरोडा पडला. तेव्हा तो रुग्णालयात होता. त्यामुळेच तो वैशालीचे फोन घेत नव्हता हे उघड झाले. पोलिसांनी गणेशला अटक केली. पण त्याचे साथीदार फरार होते. हा दरोडा कु ख्यात अमर नाईक टोळीतील गुंड सुधीर शिंदे (४३) याने घडवला होता.\nपोलीस निरीक्षक पंढरीनाथ व्हावळ, राजू कसबे, सुनील माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीशचंद्र राठोड, पोलीस उपनिरीक्षक हनुमंत जोशी, मधुकर पाटील आदींनी मग शिंदे आणि त्याच्या टोळीला पकडण्यासाठी सापळा लावला. अंधेरी येथून सुधीर शिंदे याच्यासह त्याचे साथीदार प्रवीण सावंत, साहिल शेख, राकेश पालव, सूर्यकांत म्हसणे आदींना अटक केली. सुधीर शिंदे याच्यावर खंडणी, चोरी, हत्या आदी २१ गुन्हे आहेत.\nमोबाईलच्या सीडीआरद्वारे अनेक गुन्हे उघडकीस आले आहेत. पण अशा पद्धतीने केवळ संशयावरून गुन्हा उघडकीस आणण्याचे हे अनोखे उदाहरण ठरावे. त्यामुळे आयुक्तांनी गुन्हे शाखा ८ च्या संपूर्ण पथकाचं खास कौतुक केलं आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्य��� मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nनगरसेविकेच्या सदनिकेचे कुलूप तोडून ऐवज लंपास\nबंदुकीचा धाक दाखवून बीडमध्ये १२ लाखांची लुट\nचोरांची होंडा सिटीवर नजर; ड्रग्स विकत घेण्यासाठी चारचाकी गाड्यांची चोरी\nदरोडेखोरांनी लग्नाच्या वऱ्हाला लुटले, नवरी मुलीची गोळी झाडून हत्या\nतपासचक्र : क्रौर्याची परिसीमा गाठणारे जेरबंद\nसुशांतच्या मृत्यूपूर्वी काही दिवस आधी रियाने मुंबईत घेतले दोन आलिशान फ्लॅट्स\nश्रुती मोदी आहे तरी कोण सुशांतच्या मृत्यूप्रकरणी CBI ने तिच्या विरोधात दाखल केला गुन्हा\nसुशांत सिंहच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे देण्यास रिया चक्रवर्तीचा विरोध, म्हणाली...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल शंकुतला देवींनी मृत्यूआधी केलेली 'ती' भविष्यवाणी ठरली खरी\nसोनू सूदच्या मदतीचा ओघ कायम; रशियात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना केलं एअरलिफ्ट\nराज्यातील ग्रामीण भागांमधील करोना प्रादुर्भाव चिंताजनक\nकंपनी सेक्रेटरी प्रवेश परीक्षा ऑनलाइन\nदेशात २४ तासांत ६२,५३८ रुग्ण\nमुंबईतील ७७ टक्के रुग्ण करोनामुक्त\nमशिदीच्या पायाभरणीस जाणार नाही - आदित्यनाथ\nवकील तूर्त अत्यावश्यक सेवेत नाहीत\nऑनलाइन वर्गाना प्राध्यापकांचा विरोध\nतंत्रशिक्षण पदविका प्रवेशप्रक्रिया सोमवारपासून\nमुंबईतील मॉल्समध्ये ‘आरोग्य सेतू’ची ग्राहकांवर सक्ती\nयूपीएससी गुणवंताशी सोमवारी संवाद\n1 बिल्डरला एफएसआयची खिरापत, मग आमची घरे छोटी का\n2 गोविदांना ‘सुरक्षा कवच’\n3 भेसळीमुळे सुटय़ा खाद्यतेलाच्या विक्रीवर बंदीची मागणी\nअजित पवार मनसे नगरसेवकावर भडकले; म्हणाले, \"आमचे चार मंत्री करोना पॉझिटिव्ह आलेत\"X", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00586.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/bbc-marathi-news/the-number-of-corona-virus-patients-in-india-has-surpassed-that-of-china-can-two-countries-120052000017_1.html", "date_download": "2020-08-07T21:34:36Z", "digest": "sha1:V7FGJLEQ44DQVAG45Z7GN4EKV2HQ2WHP", "length": 28115, "nlines": 151, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "कोरोना व्हायरस : दोन देशांची खरंच तुलना होऊ शकते का? | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 8 ऑगस्ट 2020\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nकोरोना व्हायरस : दोन देशांची खरंच तुलना होऊ शकते का\nक्रिस मॉरिस आणि अँथनी रुबेन\nकोरोना व्हायरसच्या भारतातल्या रुग्णसंख्येने चीनची आकडेवारी ओलांडलेली आहे. चीनमध्ये हा आकडा सुमारे 85 हजारांवर मंदावला आहे, तर भारतात 19 मे रोजी एकूण रुग्णसंख्या ही लाखावर पोहोचली आहे.\nसध्या अमेरिकेत सुमारे 15 लाख रुग्ण आहेत. त्याखालोखाल रशिया, युनायटेड किंगडम, ब्राझील, स्पेन आणि इटलीमध्ये दोन लाखांहून जास्त रुग्ण आहेत.\nपण वेगवेगळं वातावरण, भौगोलिक परिस्थिती, आरोग्य व्यवस्था असलेल्या या विविध देशांमध्ये एकाच रोगाबाबतची अशी तुलना करावी का\nआपला देश कोरोना व्हायरसची परिस्थिती कशाप्रकारे हाताळतोय हे दुसऱ्या देशाच्या परिस्थितीकडे पाहून ठरवण्याचा प्रयत्न सगळ्यांनाच करायचा आहे. पण अशावेळी खरंच समान गोष्टींची तुलना केली जाते का\nउदाहरणार्थ, 18 मे पर्यंतच्या आकडेवारीनुसार अमेरिकेमध्ये कोव्हिड 19मुळे आतापर्यंत इतर कोणत्याही देशापेक्षा जास्त मृत्यू झालेले आहेत. अमेरिकेतल्या मृत्यूंची संख्या 90,000 पेक्षा जास्त झालेली आहे. पण अमेरिकेची लोकसंख्या 33 कोटींपेक्षा जास्त आहे.\nपश्चिम युरोपातले पाच देश - युके, जर्मनी, फ्रान्स, इटली आणि स्पेन या सगळ्यांची लोकसंख्या मिळून जवळपास 32 कोटी आहे. आणि 18 मेपर्यंत या पाच देशांतल्या कोरोना व्हायरसच्या मृत्यूंची संख्या 1,30,000 पेक्षा जास्त होती, म्हणजे अमेरिकेच्या आकडेवारीपेक्षा 50% जास्त.\nअमेरिकेत मृत्यूंचा आकडा झपाट्याने वाढतोय, पण फक्त आकडेवारीवरून निष्कर्ष काढता येणार नाही.\nतुलना करताना दोन मुद्दे ढोबळमानाने लक्षात घेणं गरजेचं असल्याचं युनिव्हर्सिटी ऑफ एडिनबर्गचे डेटा सायन्सचे प्राध्यापक रोलंड काओ सांगतात.\n\"या आकडेवारीवरून सारखेच अर्थ निघतात का साथ ज्या भागात पसरली तिथली परिस्थिती वेगवेगळी असताना दोन आकड्यांची तुलना करणं योग्य आहे का साथ ज्या भागात पसरली तिथली परिस्थिती वेगवेगळी असताना दोन आकड्यांची तुलना करणं योग्य आहे का\nफक्त आकडेवारीवरून युरोपातल्या कोणत्या देशात सगळ्यात भीषण परिस्थिती आहे हे ठरवणं हे 'पूर्णपणे चुकीचं' असल्याचं केंब्रिज विद्यापीठाचे प्राध्यापक सर डेव्हिड स्पिगलहॉल्टर यांनी 10 मे रोजी बीबीसीच्या अँड्रयू मार शोमध्ये म्हटलं होतं.\nदोन देशांची तुलना करणं कठीण का आहे सगळ्यांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोव्हिड-19मुळे होणाऱ्या मृत्यूंची नोंद करण्याची प्रत्येक देशाची पद्धत वेगवेगळी आहे.\nउदाहरणार्थ, फ्रान्स आणि जर्मनी त्यांच्या रोजच्या आकडेवारीमध्ये 'केअर होम्स'मध्ये होणाऱ्या मृत्य���ंचाही समावेश करतात. पण 29 एप्रिलपर्यंत इंग्लंडमध्ये फक्त हॉस्पिटलमध्ये झालेले मृत्यू दाखवण्यात येत होते. त्यानंतर त्यांनी या आकडेवारीमध्ये 'केअर होम्स' मध्ये होणाऱ्या मृत्यूंचा समावेश करायला सुरुवात केली.\nशिवाय मृत्यूंची मोजदाद करण्याबाबत आणखी एक अडचण म्हणजे मृत्यूंची मोजदाद कशी करावी वा मृत्यूंची कारणं कोणती असावीत, यासाठी कोणतंही आंतरराष्ट्रीय प्रमाण ठरवण्यात आलेलं नाही.\nम्हणजे ज्यांची कोरोनाची चाचणी झाली होती, त्यांचाच या आकडेवारीत समावेश करायचा, की ज्यांना संसर्ग झाल्याचा डॉक्टरांना संशय आहे, त्यांचाही आकडेवारीत समावेश करायचा\nकेअर होममध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तीची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असेल तरच जर्मनीमध्ये या मृत्यूचा समावेश कोरोनाच्या आकडेवारीत केला जातो. पण या उलट बेल्जियममध्ये डॉक्टरांना एखाद्या व्यक्तीचा मृत्यू कोरोना व्हायरसमुळे झाल्याचा संशय असेल तर त्याचाही समावेश केला जातो.\nयुकेमध्ये एखाद्या व्यक्तीची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असेल, तरच त्या मृत्यूचा समोवश रोजच्या आकडेवारीत केला जातो. पण दर आठवड्याला जाहीर करण्यात येणाऱ्या आकडेवारीत मात्र संशयित केसेसचाही समावेश करण्यात येतो.\nयासंबंधीची आणखी एक शंका म्हणजे रुग्णाच्या मृत्यूचं मुख्य कारण कोरोना व्हायरस असायला हवा का, की मृत्यच्या दाखल्यावरचा उल्लेखही यासाठी पुरेसा आहे\nया सगळ्या गोष्टींचा विचार केला, तर खरंच समान गोष्टींची तुलना आपण करतोय का\nमृत्यूदरावर सध्या सगळ्यांचं लक्ष आहे. पण हा दर काढण्याच्याही वेगवेगळ्या पद्धती आहेत.\nपहिली पद्धत - संसर्गाची खात्री झालेल्या रुग्णांची संख्या आणि झालेले मृत्यू याचं प्रमाण. म्हणजे कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या एकूण रुग्णांपैकी किती जणांचा मृत्यू होतो\nपण प्रत्येक देशामध्ये सध्या विविध प्रकारे लोकांच्या चाचण्या करण्यात येत आहेत. युकेमध्ये या विषाणूच्या संसर्गाला सुरुवात झाली तेव्हा हॉस्पिटलमध्ये दाखल करून घेण्याइतपत रुग्ण नव्हते. अशावेळी मृत्यूंचा आकडा वा दर हा जास्त प्रमाणात चाचण्या करणाऱ्या देशापेक्षा जास्त वाटू शकतो.\nएखाद्या देशात जितक्या जास्त प्रमाणात लोकांच्या चाचण्या करण्यात येतात, तितके जास्त सौम्य लक्षणं आढळणारे वा अजिबात लक्षणं न आढळणारे रुग्ण आढळतात. म्हणूनच लागण झाल्याची खात्री झालेल्या रुग्णांच्या तुलनेत मृत्यू दर आणि एकूण मृत्यूदर समान नसतो.\nमृत्यूंचा दर ठरवण्याची आणखी एक पद्धत म्हणजे - देशाच्या लोकसंख्येशी मृत्यूच्या आकडेवारीची तुलना. म्हणजे उदाहरणार्थ दर दहा लाखांमागे किती जणांचा मृत्यू झाला हे तपासणं.\nपण एखादा देश विषाणू संसर्गाच्या उद्रेकाच्या कोणत्या टप्प्यावर आहे याचा यावर मोठा परिणाम होईल. समजा जगामध्ये या साथीची सुरुवात झाली तेव्हा या देशात पहिला मृत्यू झाला असेल तर मग या देशातला मृत्यूंचा आकडा वाढण्यासाठी दरम्यान मोठा काळ गेलेला असेल.\nइतर देशांमध्ये 50व्या मृत्यूंनंतर काय परिस्थिती आहे यावरून युके सरकार देशांची तुलना करतं. पण या पद्धतीतही काही अडचणी आहेत.\n50 मृत्यूंचा आकडा उशिरा गाठणाऱ्या देशाला व्हायरसपासून बचाव करण्यासाठी आणि एकूणच मृत्यूंची संख्या कमी असावी यासाठी प्रयत्न करायला वेळ मिळालेला असतो.\nशिवाय अशा प्रकारची तुलना करताना हे देखील लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे की कोरोना व्हायरसचा संसर्ग होणाऱ्यांपैकी बहुतेकजण बरे होतात.\nज्या देशांमध्ये अधिक सक्त राजकीय यंत्रणा आहे, अशांच्या आकडेवारीवर पूर्णपणे विश्वास ठेवणं कठीण आहे.\nचीन किंवा इराणमध्ये कोरोना व्हायरसची नोंदवण्यात आलेली आतापर्यंतची आकडेवारी अचूक आहे का याचं उत्तर आपल्याकडे नाही.\nचीनमध्ये दर 10 लाखांमागे किती जणांचा मृत्यू झाला, यावरून मृत्यू दर ठरवण्यात आला. पण वुहानमधल्या मृत्यूंचा आकडा 50 टक्क्यांनी वाढवल्यानंतरही चीनची एकूण आकडेवारी अतिशय कमी आहे.\nमग अशावेळी या आकडेवारीवर विश्वास ठेवायचा का\nप्रत्येक देशाची लोकसंख्या अतिशय वेगवेगळी आहे. शिवाय या लोकसंख्येची वैशिष्ट्यं - डेमोग्राफी (Demography) वेगळी आहे. म्हणजे सरासरी वयोमान काय, लोकं कुठे राहतात इत्यादी.\nयुके आणि रिपब्लिक ऑफ आयर्लंडमध्ये तुलना करण्यात आली. पण यात अडचण आहे. आयर्लंडमधल्या लोकसंख्येची घनता अतिशय कमी आहे. आणि तिथली मोठी लोकसंख्या ही ग्रामीण भागांमध्ये राहते.\nत्यामुळेच दोन संपूर्ण देशांची तुलना करण्यापेक्षा डब्लिन शहर आणि त्याच आकाराची युकेमधील एखादी शहरी काऊंटी यांची तुलना करणं जास्त योग्य ठरेल.\nअशाच प्रकारे लंडनची तुलना अमेरिकेचं सगळ्यांत मोठं 'ग्लोबल हब' असणाऱ्या न्यूयॉर्कशी करणं पूर्णपणे योग्य नसलं, त���ी त्यातल्या त्यात जवळचं ठरेल.\nतुलना करता तिथला वयोगटही समान आहे ना, हे तपासणंही गरजेचं आहे.\nयुरोपातल्या देशांमधला मृत्यू दर आणि आफ्रिकेतल्या देशांतल्या मृत्यूंचा दर याची तुलना करून चालणार नाही. कारण आफ्रिकेतल्या देशांमधल्या तरूण लोकसंख्येचं प्रमाण तुलनेने जास्त आहे.\nआणि कोव्हिड 19 मुळे वयाने जेष्ठ असणाऱ्यांचा मृत्यू होण्याची शक्यता जास्त असते.\nयुरोप आणि आफ्रिकेतल्या तुलनेबाबत आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे युरोपातल्या आरोग यंत्रणा या आफ्रिकेतल्या बहुतेक देशांपेक्षा जास्त आर्थिक पाठबळावर उभ्या आहेत.\nकोरोना व्हायरसचा देशात किती प्रादुर्भाव आहे, आरोग्य यंत्रणा कशी आहे याचाही परिणाम आकडेवारीवर होतो. शिवाय या देशामध्ये सोशल डिस्टंन्सिंग कितपत पाळलं जातंय, विविध संस्कृती याच्याशी कसं जुळवून घेतात, हे देखील महत्त्वाचं आहे.\nसाथीचा रोग आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य यंत्रणा महत्त्वाची असली, तर प्रत्येक देशात ती वेगवेगळी आहे.\n\"लोक स्वतःहून उपचार घ्यायला पुढे येतात का, हॉस्पिटलमध्ये पोहोचणं किती सोपं आहे, चांगले उपचार घेण्यासाठी खर्च करावा लागणार का या गोष्टी जागेनुसार बदलतात,\" युनिव्हर्सिटी ऑफ साऊदम्पटनचे प्राध्यापक अँडी टाटेम सांगतात.\n'Comorbidity' म्हणजे रुग्णाला असणाऱ्या डायबिटीज, हृदयरोग, उच्च रक्तदाब यासारख्या व्याधींचा परिणाम शरीरावर होणं. एखाद्या व्यक्तीला संसर्ग होण्यापूर्वी हे आजार असू शकतात. त्यामुळे परिस्थिती अवघड होऊ शकते.\nसाथीच्या सुरुवातीच्या टप्प्यातच ज्या देशांनी मोठ्या प्रमाणात टेस्टिंग केलं, म्हणजेच रोगाच्या चाचण्या केल्या आणि नंतर 'कॉन्टॅक्ट ट्रेसिंग'च्या मदतीने संसर्ग झालेल्यांचा शोध घेतला, अशा देशांना रोगाचा प्रसार रोखण्यात आजवर सर्वात जास्त यश मिळालेलं आहे.\nकोव्हिडची सर्वांत जास्त लागण झालेल्या देशांच्या तुलनेत जर्मनी आणि दक्षिण कोरियामध्ये कमी मृत्यू झालेले आहेत.\nएकूण लोकसंख्येपैकी किती जणांची चाचणी करण्यात आली याची आकडेवारी कमी मृत्यू दराचा अंदाज लावण्यासाठी उपयोगी पडू शकते.\nपण इथेही, सगळ्याच ठिकाणचा चाचण्यांची आकडेवारी सारखी नाही. काही देशांमध्ये किती लोकांची चाचणी करण्यात आली याची नोंद करण्यात येते. तर इतर देशांमध्ये एकूण किती चाचण्या करण्यात आली याची नोंद करण्यात येते. (योग्य निकाल मिळावा यासाठी अनेक लोकांची एकापेक्षा जास्त वेळा चाचणी करावी लागते.)\nशिवाय ही चाचणी कुठे करण्यात आली, कधी करण्यात आली, हॉस्पिटलमध्ये किंवा बाहेर करण्यात आली याचाही विचार करणं महत्त्वाचं आहे.\nजर्मनी आणि दक्षिण कोरिया या दोन्ही देशांनी साथीच्या अगदी सुरुवातीलाच मोठ्या प्रमाणात चाचण्या केल्या. यातून त्यांना हा व्हायरस कसा पसरतोय याविषयीची माहिती मिळाली. पण इटलीमध्येही मोठ्या प्रमाणात चाचण्या करण्यात येऊनही मृत्यूंचं प्रमाण तुलनेने जास्त होतं. कारण साथीचा प्रादुर्भाव वाढल्यानंतरच इटलीमध्ये चाचण्यांचं प्रमाण वाढवण्यात आलं होतं. युकेतही हेच करण्यात येतंय.\nयावर अधिक वाचा :\nअयोध्या प्रकरणात पुनर्विचार याचिकेमुळे काय बदल होईल\nअयोध्येच्या वादग्रस्त जमिनीच्या वादावर सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने 9 नोव्हेंबरला ...\nप्रसिद्ध गायिका गीता माळी यांचा अपघात सीसीटीव्हीत कैद, ...\nप्रसिद्ध गायिका आणि नाशिकच्या रहिवासी गीता माळी या प्रवास करत असलेली कार गॅस टँकरला ...\nTik-Tok पुन्हा अडचणीत, मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका ...\nपूर्वी एकदा कोर्टाने बंदी घातलेल्या Tik-Tok विरोधात आता पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयात ...\nराजधानी मुंबईच्या मनपाच्या महापौर किशोरी पेडणेकर\nमुंबईच्या महापौरपदासाठी शिवसेनेकडून किशोरी पेडणेकर यांचे नाव निश्चित झाले आहे. ...\nकाँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याशी सरकार स्थापनेबाबत ...\nमहाराष्ट्रात सरकार स्थापनेबाबतचा पेच अद्याप कायम असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00587.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/709496", "date_download": "2020-08-07T22:28:49Z", "digest": "sha1:53ETFQXXIDWDCQ3R3CY7LDKSTDDQXDFN", "length": 2246, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"डिसेंबर २४\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"डिसेंबर २४\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n२१:०९, १८ मार्च २०११ ची आवृत्ती\n२२ बाइट्स वगळले , ९ वर्षांपूर्वी\n०१:११, ३ फेब्रुवारी २०११ ची आवृत्ती (संपादन)\nEscarbot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: rue:24. децембер)\n२१:०९, १८ मार्च २०११ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील म��कूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00587.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AB_%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80", "date_download": "2020-08-07T22:02:36Z", "digest": "sha1:LLB2G5Q7CNMMN3X55YPNX73NMOVD3SFC", "length": 2888, "nlines": 34, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "हायरोग्लिफ लिपी - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nग्रेको-रोमन काळात शिळेवर कोरलेला हायरोग्लिफ लिपीतील मजकूर\nहायरोग्लिफ (इंग्लिश: Hieroglyph ;) ही प्राचीन काळात इजिप्तमध्ये वापरण्यात येणारी एक चिन्हलिपी होती.\nहायरोग्लिफ लिपीविषयी चर्चा करणारे संकेतस्थळ (इंग्लिश मजकूर)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी ०९:५७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00587.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.bhagirathgram.org/Encyc/2020/7/21/Bhagirath-Activities-Karivade-Village-Sonchafa-Plantation-.html", "date_download": "2020-08-07T21:51:38Z", "digest": "sha1:4SH73FC7QSU6ZN4LCWFDEGOIDAMJSVAG", "length": 2112, "nlines": 3, "source_domain": "www.bhagirathgram.org", "title": " कारीवडे गावातील ‘सोनचाफा’वाडी - भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान - कारीवडे गावातील ‘सोनचाफा’वाडी", "raw_content": "\nकारीवडे गाव हे सावंतवाडी पासून अवघ्या ५ कि.मी. अंतरावर आहे. या गावामध्ये पाण्याची मुबलकता असल्यामुळे गावातील महिला भाजीपाला उत्पादन व विक्रीमध्ये पारंगत आहेत. वेलणकर सोनचाफा नर्सरीचे मालक श्री. उदय वेलणकर यांच्या मार्गदर्शनाखाली सोनचाफा लागवड व संगोपन कार्यशाळा घेण्यात आली. एकूण २० महिलांनी १०० सोनचाफ्याची कलमे लावण्याचे नियोजन केले. हा सोनचाफा वर्षभर फुले देतो. ‘उमेद’ अभियानाचे श्री. अभय भिडे आणि कारीवडे गावच्या सरपंच सौ. अपर्णा तळवणेकर यांनी यासाठी पुढाकार घेतला. असाच प्रयोग ‘भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान’ अन्य गावातही करणार आहे. छोट्या-छोट्या गोष्टी समूहाने एकत्रितपणे केल्यास काही कुटुंबांना रोजगाराच्या नवीन संधी मिळू शकतात.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00587.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/mumbai/there-nothing-lacking-uddhav-thackerays-procedures-sharad-pawars-big-suggestion-stable-government-a301/", "date_download": "2020-08-07T21:53:56Z", "digest": "sha1:2G24XHR7LPGRYQKE32IVZKRHMFNLQGPD", "length": 32903, "nlines": 393, "source_domain": "www.lokmat.com", "title": "उद्धव ठाकरेंच्या कामात काही उणीव नाही, पण...; स्थिर सरकारसाठी शरद पवारांची मोठी सूचना - Marathi News | There is nothing lacking in Uddhav Thackeray's Procedures, but ...; Sharad Pawar's big suggestion for a stable government | Latest mumbai News at Lokmat.com", "raw_content": "शनिवार ८ ऑगस्ट २०२०\nअल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nपूर्व उपनगरात अखेर व्यापाऱ्यांनी उघडली दुकाने\nगिरगावने अनुभवले पावसाचे रौद्र रूप\n६५ वर्षात... २६८ पुराच्या घटनांत ६९ हजार जणांचा मृत्यू\nऐश्वर्या शेरॉनची १६ बनावट इन्स्टाग्राम अकाउंट\nरिया चक्रवर्तीने महेश भटसह या लोकांना केले होते कॉल्स, रिपोर्टमधून समोर आले सत्य\n\"परम्‍परा, प्रतिष्‍ठा और अनुशासन\" म्हणत जेव्हा बच्चन बहू ऐश्वर्यावर संतापले होते अमिताभ बच्चन, हे होते कारण\nटॅलेंट मॅनेजरचा खुलासा, आत्महत्येच्या एक दिवस सुशांतशी या गोष्टी संदर्भात झाले होती चर्चा\nसमीर शर्माच्या आत्महत्येवर सगळे गप्प का अभिनेता राहुल भटचा सवाल\nसुशांंतचा नंबर ब्लॉक केल्यानंतर रिया चक्रवर्तीने अभिनेत्याच्या ई-मेल अकाऊंटसोबत केली छेडछाड\nसुप्रिया सुळे आणि अजित पवार याचं रक्षाबंधन\nसुशांतला न्याय मिळावाच पण शेतकरी आत्महत्येबद्दलही बोला\nअजित दादा पवारना मुख्यमंत्रीपदावर बघण्याची इच्छा\nकोरोना महामारीच्या अस्ताला सुरुवात \nरक्ताची कमतरता भरून काढण्यासह पोट साफ होण्यास फायदेशीर मका; इतर फायदे वाचून व्हाल अवाक्\nघरी बसून वाढलेला कमरेचा आणि पोटाचा घेर झटपट होईल कमी; फक्त 'हे' ४ उपाय वापरा\nकोरोनानंतर चीनमध्ये एक किडा पसरवतोय नवा व्हायरस, ही आहेत लक्षणं\nमहामारीच्या काळात जॉब मिळवायचा असेल तर 'या' गोष्टी माहीत असायलाच हव्यात; वेळीच जाणून घ्या\ncoronavirus: कोरोनाचा मानवी मेंदूवर होतोय असा परिणाम, नव्या संशोधनातून समोर आली धक्कादायक माहिती\nपनवेलमधील खाजगी कोविड रुग्णालयामार्फत शासनाच्या नियमांचे उल्लंघन; महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे सचिव सुधाकर शिंदे यांच्या अचानक धाडीत उघड\nकेरळ- एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या अपघातात १४ जणांचा मृत्यू; १२३ जण जखमी; १५ गंभीर जखमी\nकेरळमधील विमान अपघातामुळे दु:ख; जखमींची प्रकृती स्थिर राहावी यासाठी प्रार्थना करतो- पंतप्रधान मोदी\nकेरळमध्ये अपघातग्रस���त झालेल्या विमानात एकूण १९१ जण; १८४ प्रवाशी आणि ७ कर्मचाऱ्यांचा समावेश- एअर इंडिया\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांना फोन; एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या अपघाताची घेतली माहिती\nअमरावती- उसळगव्हाण येथे २२ वर्षीय तरुणाची आत्महत्या\nअमरावती: आज १०८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; जिल्ह्यातल्या बाधितांचा आकडा २८७२ वर\nकेरळमध्ये एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाला भीषण अपघात, अक्षरशः दोन तुकडे झाले\nकेरळ- करिपूर विमानतळावर लँडिंग दरम्यान एअर इंडियाचं विमान घसरलं; अनेकजण जखमी\nमुंबई - ईडी कार्यालयातून रिया चक्रवर्ती चौकशीनंतर निघाली\nकल्याण शीळ रस्त्याच्या कामाचा आमदार प्रमोद पाटील यांनी आढावा; एमएसआरडीसी अधिकाऱ्यांसमवेत बैठक\nसुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात रिया चक्रवर्तीची ईडीकडून साडे आठ तास चौकशी; रिया ईडीच्या कार्यालयातून रवाना\nसुशांत सिंह राजपूतची माजी बिझनेस मॅनेजर श्रृती मोदीची ईडीकडून सुरू असलेली चौकशी पूर्ण\nसोलापूर- अक्कलकोटमध्ये कोरोना रुग्णाचा रस्त्यावर मृत्यू; एक तास रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्यानं प्राण सोडला\nकोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी पूर्ण सज्ज राहा; लष्करप्रमुख मनोज नरवणेंकडून फिल्ड कमांडर्सना सूचना\nपनवेलमधील खाजगी कोविड रुग्णालयामार्फत शासनाच्या नियमांचे उल्लंघन; महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे सचिव सुधाकर शिंदे यांच्या अचानक धाडीत उघड\nकेरळ- एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या अपघातात १४ जणांचा मृत्यू; १२३ जण जखमी; १५ गंभीर जखमी\nकेरळमधील विमान अपघातामुळे दु:ख; जखमींची प्रकृती स्थिर राहावी यासाठी प्रार्थना करतो- पंतप्रधान मोदी\nकेरळमध्ये अपघातग्रस्त झालेल्या विमानात एकूण १९१ जण; १८४ प्रवाशी आणि ७ कर्मचाऱ्यांचा समावेश- एअर इंडिया\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांना फोन; एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या अपघाताची घेतली माहिती\nअमरावती- उसळगव्हाण येथे २२ वर्षीय तरुणाची आत्महत्या\nअमरावती: आज १०८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; जिल्ह्यातल्या बाधितांचा आकडा २८७२ वर\nकेरळमध्ये एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाला भीषण अपघात, अक्षरशः दोन तुकडे झाले\nकेरळ- करिपूर विमानतळावर लँडिंग दरम्यान एअर इंडियाचं विमान घ��रलं; अनेकजण जखमी\nमुंबई - ईडी कार्यालयातून रिया चक्रवर्ती चौकशीनंतर निघाली\nकल्याण शीळ रस्त्याच्या कामाचा आमदार प्रमोद पाटील यांनी आढावा; एमएसआरडीसी अधिकाऱ्यांसमवेत बैठक\nसुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात रिया चक्रवर्तीची ईडीकडून साडे आठ तास चौकशी; रिया ईडीच्या कार्यालयातून रवाना\nसुशांत सिंह राजपूतची माजी बिझनेस मॅनेजर श्रृती मोदीची ईडीकडून सुरू असलेली चौकशी पूर्ण\nसोलापूर- अक्कलकोटमध्ये कोरोना रुग्णाचा रस्त्यावर मृत्यू; एक तास रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्यानं प्राण सोडला\nकोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी पूर्ण सज्ज राहा; लष्करप्रमुख मनोज नरवणेंकडून फिल्ड कमांडर्सना सूचना\nAll post in लाइव न्यूज़\nउद्धव ठाकरेंच्या कामात काही उणीव नाही, पण...; स्थिर सरकारसाठी शरद पवारांची मोठी सूचना\nशरद पवार यांनी या मुलाखतीच्या तिसऱ्या भागामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची कार्यपद्धती आणि राज्यात सत्तेवर आलेले तीन पक्षांच्या महाविकास आघाडीचे सरकार स्थिर राहावे यासाठी काही महत्त्वपूर्ण सूचना केल्या आहेत.\nउद्धव ठाकरेंच्या कामात काही उणीव नाही, पण...; स्थिर सरकारसाठी शरद पवारांची मोठी सूचना\nठळक मुद्देउद्धव ठाकरे यांची काम करण्याची पद्धत ही आमच्यापेक्षा वेगळी काँग्रेस किंवा राष्ट्रवादी ज्या विचाराने वाढले आहेत. त्यात वरिष्ठांच्या मतांचा आदर केला जातो. मात्र वरिष्ठांकडून आदेशच येतो, असं होत नाहीसरकारच्या कामाच्या पद्धतीमध्ये आम्हाला कुठलीही उणीव दिसत नाही. केवळ सरकारमध्ये संवादाचा अभाव दिसत नाही\nमुंबई - शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी दिलेल्या तीन भागांच्या मॅरेथॉन मुलाखतीचा तिसरा भाग आज प्रसिद्ध झाला असून, शरद पवार यांनी या मुलाखतीच्या तिसऱ्या भागामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची कार्यपद्धती आणि राज्यात सत्तेवर आलेले तीन पक्षांच्या महाविकास आघाडीचे सरकार स्थिर राहावे यासाठी काही महत्त्वपूर्ण सूचना केल्या आहेत.\nउद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर भाष्य करताना शरद पवार म्हणाले की, उद्धव ठाकरे यांची काम करण्याची पद्धत ही आमच्यापेक्षा वेगळी आहे. त्याचं कारण म्हणजे उद्धव ठाकरेंच्या कामाची पद्धत ही शिवसेनेच्या कामाची पद्धत आहे, शिवसेनेच्या स्थापनेप��सून मी पाहतोय की, आदेश येतो आणि आदेश आल्यानंतर त्यावर चर्चा होत नाही. मात्र काँग्रेस किंवा राष्ट्रवादी ज्या विचाराने वाढले आहेत. त्यात वरिष्ठांच्या मतांचा आदर केला जातो. मात्र वरिष्ठांकडून आदेशच येतो, असं होत नाही. एखादं मत मांडलं गेलं तर त्यावर आम्ही चर्चा करू शकतो. आमच्या कार्यकारिणीच्या कामाची ही पद्धत आहे. मात्र शिवसेनेमध्ये एकदा नेतृत्वाने भूमिका घेतली की, त्यावर अंमलबजावणी करायची ही पद्धत सर्वांमध्ये आहे. त्याच विचाराने शिवसेना चालली आहे आणि यशस्वी झाली आहे. उद्धव ठाकरे त्याच पठडीतले आहेत आणि त्यांच्या कामाची पद्धती तीच आहे. त्याबद्दल माझी काहीच तक्रार नाही.\nदरम्यान, राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीमधील कुरबुरींबाबत शरद पवार म्हणाले की, महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये काही अडचण आहे, असे मला दिसत नाही. शिवसेनेसोबत आम्ही दोघेजण आहोत. मात्र आमच्या कामाची पद्धत ही शिवसेनेपेक्षा वेगळी आहे. आताचं जे सरकार आहे ते एकट्याचं नाही. हे तिघांचं सरकार आहे आणि या तिघांमध्ये काही दोघांची काही मतं असतील तर ती मतं जाणून घेण्याची आवश्यकता आहे. म्हणून आपल्यामध्ये संवाद राहिला पाहिजे, असा आमच्या लोकांचा आग्रह असतो. असा संवाद राहिला तर अशी चर्चासुद्धा होणार नाही. कारण सरकारच्या कामाच्या पद्धतीमध्ये आम्हाला कुठलीही उणीव दिसत नाही. केवळ सरकारमध्ये संवादाचा अभाव दिसतो. त्यामुळे संवाद होणे आवश्यक आहे.\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nSharad PawarUddhav ThackerayShiv SenaNCPmaharashtra vikas aghadiशरद पवारउद्धव ठाकरेशिवसेनाराष्ट्रवादी काँग्रेसमहाराष्ट्र विकास आघाडी\n‘रेड्याला रेडकू झालं ते आमच्यामुळे; वाळवंटात हरभरा आला तो आमच्यामुळे’; धारावीच्या श्रेयवादावरून भाजपाला टोला\nसाहेब, प्रवचनं नकोत, जनतेची कोरोनातून सुटका कशी होईल तेवढंच सांगा; ‘जुन्या मित्रा’चा फडणवीसांना चिमटा\nशरद पवारांनी सांगितला ऑपरेशन लोटसचा अर्थ अन् ‘ठाकरे सरकार’चं भविष्य\nहो, मी पुढाकार घेईन; मोदी सरकारला 'टक्कर' देण्यासाठी पवारांचा पॉवरफुल प्लॅन\n'ते' स्टेटमेंट मी मुद्दामच केलं, भाजपा-सेनेचं सरकार बनू नये म्हणून...; अखेर शरद पवारांनी 'सिक्रेट' सांगितलं\nती आमची राजकीय चाल होती; देवेंद्र फडण��ीसांच्या 'गौप्यस्फोटा'वर शरद पवारांचा 'स्फोट'\nअल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nपूर्व उपनगरात अखेर व्यापाऱ्यांनी उघडली दुकाने\nगिरगावने अनुभवले पावसाचे रौद्र रूप\n६५ वर्षात... २६८ पुराच्या घटनांत ६९ हजार जणांचा मृत्यू\nऐश्वर्या शेरॉनची १६ बनावट इन्स्टाग्राम अकाउंट\nआयआयटी बॉम्बेकडून ‘गेट २0२१’चे आयोजन\nसुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवावा की मुंबई पोलिसांकडेच ठेवावा... तुम्हाला काय वाटतं\nमुंबई पोलीस सक्षम cbiकडे देणं आवश्यक\nमुंबई पोलीस सक्षम (203 votes)\ncbiकडे देणं आवश्यक (349 votes)\nकोरोना महामारीच्या अस्ताला सुरुवात \nराम मंदिर पायाभरणीनिमित्त घरोघरी दिवाळी साजरी करा\nसुशांतला न्याय मिळावाच पण शेतकरी आत्महत्येबद्दलही बोला\nअजित दादा पवारना मुख्यमंत्रीपदावर बघण्याची इच्छा\nसुप्रिया सुळे आणि अजित पवार याचं रक्षाबंधन\nपरदेशी कामगारांसाठी कुवैत सरकारचा नवीन मसूदा\nबकरी ईदला कुर्बानी नाही, रक्तदान करा\nगणेश उत्सव नाही पुण्यातील मंडळे सेवा उत्सव करणार\nN95 मास्कचा जन्म कसा झाला \nतरुणीच्या गुप्तांगातून स्वॅब घेतला, नवनीत राणा संतापल्या\nलुटारू नवरी : पहिल्या पतीकडून लुटले 1 कोटी, दुसऱ्याकडून 45 लाख, तिसऱ्यासोबत पळाली अमेरिकेला\n १४ वर्षाच्या मुलीला दारू पाजून नराधमांनी केला गँगरेप\n सीरम इन्स्टिट्यूटनं जाहीर केली लसीची किंमत, फक्त २२५ रुपयांत मिळणार कोरोना लस\nकोरोनानंतर चीनमध्ये एक किडा पसरवतोय नवा व्हायरस, ही आहेत लक्षणं\ncoronavirus: कोरोनाचा मानवी मेंदूवर होतोय असा परिणाम, नव्या संशोधनातून समोर आली धक्कादायक माहिती\nमुख्यमंत्री गेहलोतांकडून भाजपाच्या महाराणींना खास गिफ्ट; काँग्रेस सरकार होणार स्थिर\nShocking: तीन महिन्यांत दहा कलाकारांनी केली आत्महत्या; नाव वाचून बसेल धक्का\nखूशखबर : 10 ऑगस्टपर्यंत येऊ शकते 'रशियन' कोरोना लस; आरोग्य मंत्री म्हणाले, परीक्षण पूर्ण\nमॉडेलिंग सोडून UPSC दिली; ऐश्वर्या श्योराण पहिल्याच फटक्यात IAS बनली\nगुलाबाची कळी कशी हळदीने माखली... पाहा, राणा दग्गुबाती व मिहिका बजाजच्या हळदीचे खास फोटो\nसिंधू, प्रणीत, सिक्की दीर्घ काळानंतर उतरले कोर्टवर\nधोनीच्या ‘हेलिकॉप्टर शॉट’ची प्रतीक्षा\nहॉकी कर्णधार मनप्रीतसह पाच खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह\n'Air India Plane Crash' : धावपट्टीवरील पाण्यामुळे ब्रेक न लागल्याने अपघात���ची शक्यता\nबैरूतमधील स्फोट; १६ जणांना अटक\n'Air India Plane Crash' : केरळमध्ये एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाला भीषण अपघात; १५ जणांचा मृत्यू, १२३ जण जखमी\n'Air India Plane Crash' : विमानाला झालेल्या अपघातात पायलट दीपक साठेंचा मृत्यू; हवाई दलात बजावली होती सेवा\n आता कोकणवासीयांसाठी १० दिवसांचा क्वारंटाइन, शासन आदेश आला\nअपघातात एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाचे दोन तुकडे झाले, पण...\nAir India Express Accident: ...अन् रनवेवरून एअर इंडियाचं विमान दरीत कोसळलं; जाणून घ्या शेवटच्या क्षणांमध्ये काय घडलं\nCoronaVirus News: इस्रायलचे शास्त्रज्ञ मायदेशी परतले; भारताचा मित्र लवकरच 'पॉझिटिव्ह' बातमी देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00587.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/marathi-news-100-suicide-terrorist-are-planning-attack-india-3596", "date_download": "2020-08-07T20:50:13Z", "digest": "sha1:X6ODGHGV4AOTQL3Z4FY5FHULAAOFU2SH", "length": 8642, "nlines": 133, "source_domain": "www.saamtv.com", "title": "भारतावर मोठ्या दहशदवादी हल्ल्याचं सावट.. | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nभारतावर मोठ्या दहशदवादी हल्ल्याचं सावट..\nभारतावर मोठ्या दहशदवादी हल्ल्याचं सावट..\nभारतावर मोठ्या दहशदवादी हल्ल्याचं सावट..\nभारतावर मोठ्या दहशदवादी हल्ल्याचं सावट..\nमंगळवार, 23 ऑक्टोबर 2018\nभारतावर मोठ्या दहशदवादी हल्ल्याचं सावट.\nVideo of भारतावर मोठ्या दहशदवादी हल्ल्याचं सावट.\nपाकिस्तानचे 100 दहशतवादी भारतावर आत्मघातकी हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. भारतीय सशस्त्र दल आणि सुरक्षा यंत्रणांवर हल्ला करण्याचा दहशतवाद्यांचा कट असल्याची माहिती महत्त्वाची माहिती उघड झालीये. भारतीय सशस्त्र दल आणि सुरक्षा यंत्रणांवर हल्ला करण्याचा या १०० दहशतवाद्यांचा कट आहे. तशी शपथच या दहशतवाद्यांनी घेतलीये. पाकव्याप्त कास्मिर्मध्ये झालेल्या काही कार्यक्रमांत हा हल्ल्याचा कात आखल्याचं समजतंय.\nपाकिस्तानचे 100 दहशतवादी भारतावर आत्मघातकी हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. भारतीय सशस्त्र दल आणि सुरक्षा यंत्रणांवर हल्ला करण्याचा दहशतवाद्यांचा कट असल्याची माहिती महत्त्वाची माहिती उघड झालीये. भारतीय सशस्त्र दल आणि सुरक्षा यंत्रणांवर हल्ला करण्याचा या १०० दहशतवाद्यांचा कट आहे. तशी शपथच या दहशतवाद्यांनी घेतलीये. पाकव्याप्त कास्मिर्मध्ये झालेल्या काही कार्यक्रमांत हा हल्ल्याचा कात आखल्याचं समजतंय.\nएकीकडे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आपण काश्मीर समस्या सोडवण्यासाठी भारतासोबत कटिबद्ध असल्याचं म्हटलंय,तर दुसरीकडे पाकिस्तानातील दहशतवादी संघटना मात्र भारतावर दहशतवादी हल्ला करण्याच्या तयारीत आहेत.\nपाकिस्तान दहशतवाद भारत इम्रान खान suicide terrorist india\n134 देशांना रिलायन्स भारी, अर्ध्या पाकिस्तानाइतकी रिलायन्सची नेटवर्थ\nकोरोना महामारीत देशभरातल्या उद्योगधंद्यांना जोरदार फटका बसलाय. दुसरीकडे एक कंपनी...\nचीन-पाकिस्तान मिळून भारतावर करणार जैविक हल्ला, 3 वर्षांसाठी दोन्ही...\nसाऱ्या जगाला कोरोना संकटात लोटणारा चीन अजूनही सुधारण्याचं नाव घेत नाहीये. आता तर चीन...\nभारत-चीन वादाचा फायदा घेतोय पाकिस्तान\nभारत आणि चीन यांच्यात तणावाची स्थिती आहे तर दुसरीकडे याच संधीचा फायदा घेण्याचा...\nBREAKING | पाकिस्तानमध्ये शेअर बाजारावर दहशतवादी हल्ला\nकराची: कराची स्टॉक एक्स्चेंजमध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केल्याची माहिती समोर येत आहे....\n...यामुळे अयोध्येतील राम मंदिराचं बांधकाम थांबवलं\nअयोध्येच्या राम मंदिर ट्रस्टनं एक अत्यंत मोठा निर्णय घेतलाय. भारत आणि चीनमध्ये...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00587.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/marathi-news-politics-rahul-gandhi-targets-nitin-gadkari-his-twitter-handle-3436", "date_download": "2020-08-07T20:56:52Z", "digest": "sha1:PLEJG2JX5TZANOTXBJC6WJADPE4TEWGW", "length": 9751, "nlines": 136, "source_domain": "www.saamtv.com", "title": "'म्हणून मोदींनी १५ लाखाचं आश्वासन दिलं'.. गडकरींच्या विधानावरुन नवा वाद निर्माण होण्याची शक्यता | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n'म्हणून मोदींनी १५ लाखाचं आश्वासन दिलं'.. गडकरींच्या विधानावरुन नवा वाद निर्माण होण्याची शक्यता\n'म्हणून मोदींनी १५ लाखाचं आश्वासन दिलं'.. गड���रींच्या विधानावरुन नवा वाद निर्माण होण्याची शक्यता\n'म्हणून मोदींनी १५ लाखाचं आश्वासन दिलं'.. गडकरींच्या विधानावरुन नवा वाद निर्माण होण्याची शक्यता\n'म्हणून मोदींनी १५ लाखाचं आश्वासन दिलं'.. गडकरींच्या विधानावरुन नवा वाद निर्माण होण्याची शक्यता\nबुधवार, 10 ऑक्टोबर 2018\nकाँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींवर ट्विटरवरुन निशाणा साधलाय. नितीन गडकरी यांनी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीचा व्हिडिओ कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी शेयर केलाय.\nया व्हिडीओमध्ये गडकरींनी केलेल्या विधानांवरुन आता नवा वाद होण्याची शक्यताय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये देण्याच्या आश्वासनाबद्दल केंद्रीय रस्ते आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी खळबळजनक विधान केलंय.\nकाँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींवर ट्विटरवरुन निशाणा साधलाय. नितीन गडकरी यांनी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीचा व्हिडिओ कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी शेयर केलाय.\nया व्हिडीओमध्ये गडकरींनी केलेल्या विधानांवरुन आता नवा वाद होण्याची शक्यताय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये देण्याच्या आश्वासनाबद्दल केंद्रीय रस्ते आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी खळबळजनक विधान केलंय.\n\"आम्ही सत्तेत कधीच येणार नाही, याची आम्हाला खात्री होती. त्यामुळे आम्हाला मोठमोठी आश्वासनं देण्याचा सल्ला दिला होता.\", असं नितीन गडकरी यांनी म्हटलंय. गडकरीच्या या विधानामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यताय.\nकॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी नितीन गडकरी यांचा शेअर केलेला व्हिडीओ :\nसही फ़रमाया, जनता भी यही सोचती है कि सरकार ने लोगों के सपनों और उनके भरोसे को अपने लोभ का शिकार बनाया है| pic.twitter.com/zhlKTrKHgU\nभाजपला पुन्हा का आठवली शिवसेना\nआता बातमी चंद्रकात पाटील यांच्या वक्तव्याची. शिवसेनेसोबत आम्ही पुन्हा एकत्र...\nराजस्थान विधानसभा अध्यक्षांनी सर्वोच्च न्यायालयातून माघार\nनवी दिल्ली : राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याविरोधात सचिन पायलट यांनी...\nठाकरेंची गुगली, काँग्रेस-NCPसह भाजप क्लीन बोल्ड, उद्धव ठाकरेंचा...\nकोरोना काळातच नागपुरात मुंढे विरुद्ध महापालिका असा संघर्ष रंगल��य. या सगळ्या...\nअजिदादांनी मुख्यमंत्र्यांचा शिवसेना पक्ष फोडला\nमहाविकास आघाडी सरकार अस्तित्वात येतानाच एक निर्धार करण्यात आला, तो म्हणजे एकमेकांचे...\nलॉकडाऊनच्या निर्णयवारुन महाविकास आघाडीत बिघाडी\nराजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी येतेय. लॉकडाऊनच्या निर्णयवारुन महाविकास आघाडीत...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00587.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/pm-narendra-modi-speak-marathi-kalyan-4014", "date_download": "2020-08-07T21:19:04Z", "digest": "sha1:ZRKFKZQWDLOFSK3FMN5A3STSUV6KMNAH", "length": 9028, "nlines": 132, "source_domain": "www.saamtv.com", "title": "मोदींच्या भाषणाची सुरवात मराठीत, शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकरांना वंदन | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमोदींच्या भाषणाची सुरवात मराठीत, शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकरांना वंदन\nमोदींच्या भाषणाची सुरवात मराठीत, शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकरांना वंदन\nमोदींच्या भाषणाची सुरवात मराठीत, शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकरांना वंदन\nमोदींच्या भाषणाची सुरवात मराठीत, शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकरांना वंदन\nमंगळवार, 18 डिसेंबर 2018\nकल्याण : छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी असलेल्या महाराष्ट्राला मी वंदन करतो. महाराष्ट्राने अनेक रत्ने दिली आहेत, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाषणाची सुरवात मराठीतून केली.\nकल्याण : छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी असलेल्या महाराष्ट्राला मी वंदन करतो. महाराष्ट्राने अनेक रत्ने दिली आहेत, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाषणाची सुरवात मराठीतून केली.\nनरेंद्र मोदी आज (मंगळवार) कल्याणमध्ये मेट्रो 5 मार्गाच्या उद्घाटनासाठी आले होते. त्यांना यावेळी मराठीतून भाषणाची सुरवात केली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल विद्यासागर राव उपस्थित होते. मुंबईचे विशाल हृदय असून, ते देशाला सामावून घेते, असे मोदींनी म्हटले आहे.\nमोदी म्हणाले, की महाराष्ट्राच्या भूमीने छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे अशी अनेक रत्ने दिली आहेत. महाराष्ट्राच्या या सर्व महामानवांना मी प्रणाम करतो. आशा-आकांक्षा पूर्ण करणारी माझी भूमी असून, मुंबई देशाचे स्वप्न पूर्ण करणारी भूमी आहे. तुम्हा सर्वांना माझा नमस्कार.\nशिवाजी महाराज shivaji maharaj महाराष्ट्र maharashtra मराठी नरेंद्र मोदी narendra modi मेट्रो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस devendra fadnavis शाहू महाराज लोकमान्य टिळक lokmanya tilak मुंबई mumbai स्वप्न narendra modi\nVIDEO | राज्यसभेत उदयनराजेंनी जय भवानी जय शिवाजीचा जयघोष केल्यानं...\nकाल उदयनराजेंनी शपथ घेतल्यानंतर जय भवानी जय शिवाजीचा जयघोष केला. यावरुन उपराष्ट्रपती...\nMumbai Local | आजपासून मुंबईची लाईफलाईन पुन्हा ट्रॅकवर,पण 'हेच लोक...\nमुंबई: राज्य सरकारने अत्यावश्यक सेवांमधील कर्मचाऱ्यांसाठी लोकलसेवा सुरू करण्याची...\nवाचा | टॅक्सी बुक करताय मग हे काम केलं का\nमुंबई : भारतीय रेल्वेने एक जूनपासून देशभरात विशेष प्रवासी रेल्वे चालवणार...\nविमानसेवा लवकरच सुरू होण्याची शक्यता\nविमानसेवा सुरू झाल्यानंतर प्रवाशांच्या सुरक्षित वावरसाठी काय करावे,...\nफडणवीसांनी राजर्षी शाहू महाराजांच्या त्या पोस्टसाठी माफी मागावी-...\n'माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कालच्या (राजर्षी शाहू महाराज स्मृतीदिन पोस्ट...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00587.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/international/international-news/kulbhushan-jadhav-case-will-go-in-civil-court-pakistan-to-amend-army-act/articleshow/72037658.cms", "date_download": "2020-08-07T21:57:16Z", "digest": "sha1:N2NTRBCLKJGWH2Z5HMZXPLNBNN6LMZ7W", "length": 14737, "nlines": 107, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nकुलभूषण यांचा खटला नागरी न्यायालयातच चालणार\nपाकिस्तानच्या तुरुंगात कैद असलेले भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांच्याबाबत पाकिस्तानमधून सकारात्मक वृत्त आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार ���ुलभूषण यांना नागरी न्यायालयात आव्हान देण्याची संधी मिळणार आहे. पाकिस्तानी माध्यमांनी याबाबतचं वृत्त दिलं आहे. जाधव यांना हे आव्हान देता यावं यासाठी पाकिस्तानच्या संसदेमध्ये लष्करी कायद्यात दुरुस्तीही केली जाणार आहे.\nकुलभूषण यांचा खटला नागरी न्यायालयातच चालणार\nइस्लामाबाद : पाकिस्तानच्या तुरुंगात कैद असलेले भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांच्याबाबत पाकिस्तानमधून सकारात्मक वृत्त आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार कुलभूषण यांना नागरी न्यायालयात आव्हान देण्याची संधी मिळणार आहे. पाकिस्तानी माध्यमांनी याबाबतचं वृत्त दिलं आहे. जाधव यांना हे आव्हान देता यावं यासाठी पाकिस्तानच्या संसदेमध्ये लष्करी कायद्यात दुरुस्तीही केली जाणार आहे.\nवाचा : कुलभूषण जाधव प्रकरणी ICJने पाकला फटकारलं\nपाकिस्तानच्या लष्करी कायद्यानुसार जे खटले लष्करी न्यायालयात चालवले जातात, ते नागरी न्यायालयात वर्ग केले जाऊ शकत नाहीत. कोणत्याही संघटना किंवा व्यक्तीला नागरी न्यायालयात जाण्याचा अधिकार दिला जात नाही. कुलभूषण जाधव यांना यातून सूट मिळावी, यासाठी कायद्यात दुरुस्ती केली जाणार आहे. कुलभूषण जाधव यांचा खटला नागरी न्यायालयात चालावा यासाठी कायद्यात बदल आवश्यक असेल, तर तोही करावा, असे स्पष्ट निर्देश आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिले होते. त्यामुळे ‘आमचा कायदा यासाठी परवानगी देत नाही,’ असं निमित्त दाखवण्याची संधीही पाकिस्तानला मिळाली नाही.\nवाचा : कुलभूषण प्रकरणी पाककडून व्हिएन्ना कराराचे उल्लंघन\nआंतरराष्ट्रीय कोर्टाच्या निर्णयानंतरच सप्टेंबर महिन्यात कुलभूषण जाधव आणि भारतीय परराष्ट्र विभागातील अधिकाऱ्यांची भेट झाली होती. दरम्यान, पुन्हा कुलभूषण यांना भेटण्याची परवानगी मिळणार नाही, असंही पाकिस्तानने म्हटलं होतं. कुलभूषण जाधव यांच्यासाठी विनाविलंब सर्व कायदेशीर प्रक्रिया केली जावी आणि त्याला आवश्यक असा संसदीय बदलही करावा, असे आदेश आंतरराष्ट्रीय कोर्टाने जुलै महिन्यात दिले होते.\nवाचा : कुलभूषणांवर पाकचा दबाव; भारताचा आरोप\nकुलभूषण जाधव यांना पाकिस्तानकडून मार्च २०१६ मध्ये अटक करण्यात आली. यानंतर एप्रिल २०१७ मध्ये पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने त्यांना हेरगिरी जाहीर करत फाशीची शिक्षा सुनावली. मात्र भारताच्या तत्कालीन परराष्ट्र मंत्री दिवंगत सुषमा स्वराज यांनी हे प्रकरण आंतरराष्ट्रीय न्यायालयात नेलं, जिथे भारताचं प्रतिनिधित्व ज्येष्ठ विधिज्ञ हरिश साळवे यांनी केलं. भारताने आंतरराष्ट्रीय कोर्टात आपल्या मागण्या मान्य करण्यात यश मिळवलं होतं.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\nपाहा: किंचाळ्या, रक्ताचे सडे...भीषण स्फोटानंतर उद्धवस्त...\nCoronavirus रशियाची करोनावरील लस, WHOने दिला गंभीर इशार...\nचीनमध्ये आणखी एका आजाराचा हाहाकार; सात दगावले, ६० हून अ...\nCoronavirus vaccine करोना लस: ब्रिटनसोबत आणखी एका भारती...\nजगातली सर्वात महाग घड्याळ, किंमत तब्बल... महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nसुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी रिया चक्रवर्तीला अटक होणार\n'संयुक्त राष्ट्रा'च्या गाडीतील आक्षेपार्ह सेक्स व्हिडिओ व्हायरल\nहरयाणा: सेक्स रॅकेट उघडकीस\nमार्क्ससाठी सेक्स घोटाळा: विरोधकांची CBI चौकशीची मागणी\nऔरंगाबादमध्ये जीवाची बाजी लावून तरुणांनी वाचवले बुडणाऱ्या तरुणाचे प्राण\nराफेल विमाने भारतात दाखल, नौदलाकडून स्वागत\nनागपूरनागपुरातील करोनाचा 'हा' आकडा चिंता वाढवणारा\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\nमुंबईराज्यात महावीजबिल घोटाळा; सरकारवर भाजपचा 'हा' गंभीर आरोप\nमुंबईएअर इंडिया विमान अपघातात महाराष्ट्रातील वैमानिकाचा मृत्यू\nदेश'पावसामुळे धावपट्टीचा अंदाज न आल्याने विमानाला अपघात'\nजळगावजळगावचं टेन्शन वाढलं; करोनाबाधितांचा 'हा' आकडा धोक्याचा\nदेशकेरळ विमान दुर्घटना टेबलटॉप रनवेमुळे समजून घ्या दुर्घटनेचं कारण\nLive: कोल्हापूरात दिवसभरात २४० करोना बाधित रुग्ण आढळले\nदेशकेरळमध्ये भीषण विमान अपघात; दोन पायलटसह १४ जण ठार\nविज्ञान-तंत्रज्ञानइंडियन ब्रँड Shinco चे ३ जबरदस्त टीव्ही लाँच, जाणून घ्या किंमत-फीचर्स\nरिलेशनशिपभावाच्या संगतीत बहिण बनू शकते एक चांगली व्यक्ती, आम्ही नाही विज्ञान म्हणतंय हे\nहेल्थनिरोगी आरोग्यासाठी वयानुसार किती वेळ झोपणे ठरेल योग्य\nमोबाइलसर्वात जास्त विकला जाणारा अँड्रॉयड फोन झाला स्वस्त; नवी किंमत पाहा\nविज्ञान-तंत्रज्ञानAmazon सेलचा शेवटचा दिवस, कमी किंमतीत मिळताहेत जबरदस्त गॅझेट्स\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00588.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/nashik-north-maharashtra-news/nashik/shivcharitras-person-will-bring-the-character-to-normal/articleshow/72229504.cms", "date_download": "2020-08-07T21:38:03Z", "digest": "sha1:H7ELFZI6RF4PMRPM265CHODAJUHRLC24", "length": 12688, "nlines": 114, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nशिवचरित्रातील व्यक्तीरेख सामान्यांपर्यंत पोहोचवणार\nअभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचे प्रतिपादन म टा प्रतिनिधी, नाशिक अलीकडच्या काळात घरात आईवडील वाचन करीत नाहीत...\nअभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचे प्रतिपादन\nम. टा. प्रतिनिधी, नाशिक\nअलीकडच्या काळात घरात आईवडील वाचन करीत नाहीत. त्यामुळे मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण होण्याचा प्रश्‍नच नाही. मुलांना जे काही बघायला, ऐकायला मिळते तेही चुकीचे. अशावेळी त्यांना खरा इतिहास कळावा म्हणून राजा शिवछत्रपती, फर्जंद, फत्तेशिकस्त हे चित्रपट मी केले. आता शिवचरित्रातील एक एक अशाच व्यक्तिरेखा घेऊन चित्रपट मालिका तयार करून मी खरा इतिहास प्रेक्षकांसमोर मांडणार आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी केले.\nलेखक रवि वाळेकर यांनी लिहिलेल्या 'इंडोनेशायण' या प्रवास वर्णनात्मक पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाप्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी 'ग्रंथ तुमच्या दारी' योजनेचे प्रवर्तक विनायक रानडे व लेखक रवि वाळेकर लेखिका, वीणा देव उपस्थित होते. निवेदक शाम पाडेकर यांनी मुलाखतीद्वारे तिघांनाही बोलते केले. त्यावेळी आपल्या पहिल्या 'स्वामी सीरियलच्या' आठवणी मृणाल कुलकर्णी त्यामुळे पुस्तके हेच लहानपणापासून सोबतीला राहिले. आजोबांच्या मांडीवर बसुन गडकिल्ले, शिवचरित्र ऐकले ते संस्कार आता मला प्रेरीत करत आहेत असेही त्या म्हणाल्या.\nऑफिस कामानिमित्त वेगवेगळ्या ठिकाणी टूरवर जावे लागले. प्रवास घडला, तेथील प्रेक्षणीय स्थळे बघितली. माणसं बघितली आणि ते मित्रांपर्यंत पोहोचावे म्हणून फेसबुक, वॉट्सअ‍ॅपवर लिहित गेलो. मित्रांनी सांगितले हे पुस्तकरूपाने प्रसिद्ध कर आणि माझं पहिलं प्रवासवर्णन 'कंबोडायण' हे कॉन्टिनेंटलद्वारे गेल्या वर्षी प्रकाशित झालं. त्याच्या तीन आवृत्या निघाल्या. आणि आता 'इंडोनेशायण' वाचकांसमोर येत आहे. असे मत लेखक रवि वाळेकर यांनी व्यक्त केले.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\ndevendra fadanvis: अमृता फडणवीसांच्या ट्विटचा चुकीचा अर...\njitendra awhad : प्रभू रामचंद्र कुणाच्या सातबाऱ्यावर ना...\n मग ई-पाससाठी येथे संपर्क साधा\nआजपासून धावणार ‘लाल परी’...\nराष्ट्रवादीचा आमदार हरवला; मुलाची पोलिसात तक्रार महत्तवाचा लेख\nसुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी रिया चक्रवर्तीला अटक होणार\n'संयुक्त राष्ट्रा'च्या गाडीतील आक्षेपार्ह सेक्स व्हिडिओ व्हायरल\nहरयाणा: सेक्स रॅकेट उघडकीस\nमार्क्ससाठी सेक्स घोटाळा: विरोधकांची CBI चौकशीची मागणी\nऔरंगाबादमध्ये जीवाची बाजी लावून तरुणांनी वाचवले बुडणाऱ्या तरुणाचे प्राण\nराफेल विमाने भारतात दाखल, नौदलाकडून स्वागत\nजळगावजळगावचं टेन्शन वाढलं; करोनाबाधितांचा 'हा' आकडा धोक्याचा\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\nदेशकेरळमध्ये भीषण विमान अपघात; दोन पायलटसह १४ जण ठार\nदेशकेरळ विमान दुर्घटना टेबलटॉप रनवेमुळे समजून घ्या दुर्घटनेचं कारण\nमुंबईदिवसभरात १० हजार ९०६ रुग्णांची करोनावर मात; ३०० दगावले\nLive: कोल्हापूरात दिवसभरात २४० करोना बाधित रुग्ण आढळले\nनागपूरअनैतिक संबंधात अडचण ठरणाऱ्या पतीची प्रियकराच्या मदतीने हत्या\nमुंबईराज्यात महावीजबिल घोटाळा; सरकारवर भाजपचा 'हा' गंभीर आरोप\nकोल्हापूरब्रह्मनाळमध्ये नवी बोट पोहचताच परत मागितली; मंत्र्याने केला फोन\nकार-बाइककिआ सॉनेटपासून टाटा HBX पर्यंत, ऑगस्टमध्ये या ४ कार येताहेत\nआजचं भविष्यमकर : स्वतःच्या आनंदात रममाण व्हाल; वाचा, आजचे राशीभविष्य\nविज्ञान-तंत्रज्ञानAmazon सेलचा शेवटचा दिवस, कमी किंमतीत मिळताहेत जबरदस्त गॅझेट्स\nविज्ञान-तंत्रज्ञानइंडियन ब्रँड Shinco चे ३ जबरदस्त टीव्ही ��ाँच, जाणून घ्या किंमत-फीचर्स\nमोबाइलसर्वात जास्त विकला जाणारा अँड्रॉयड फोन झाला स्वस्त; नवी किंमत पाहा\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00588.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmanthan.com/2020/08/blog-post_47.html", "date_download": "2020-08-07T21:37:31Z", "digest": "sha1:PQCWFBUBYR6XNVGY5HJAJWZK2KRMMNWT", "length": 7079, "nlines": 48, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "पारनेर मनसे तालुका उपाध्यक्ष महेंद्र गाडगे याने प्रशासनास वेठीस धरले म्हणून गुन्हा दाखल ! - Lokmanthan.com", "raw_content": "\nHome / Unlabelled / पारनेर मनसे तालुका उपाध्यक्ष महेंद्र गाडगे याने प्रशासनास वेठीस धरले म्हणून गुन्हा दाखल \nपारनेर मनसे तालुका उपाध्यक्ष महेंद्र गाडगे याने प्रशासनास वेठीस धरले म्हणून गुन्हा दाखल \nपारनेर मनसे तालुका उपाध्यक्ष महेंद्र गाडगे याने प्रशासनास वेठीस धरले म्हणून गुन्हा दाखल \nपारनेर तालुक्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तालुका उपाध्यक्ष महेंद्र सखाराम गाडगे वय 35 कळस तालुका पारनेर यांनी सोशल मीडियावर आत्मदहनाचा इशारा दिला त्यामध्ये पोस्ट व्हायरल केली की अविनाश दादा तुमच्या साठी मी जीव सुद्धा द्यायला तयार आहे, तुमच्या वर झालेल्या कारवाईच्या निषेधार्थ मी आज पारनेर तहसील कार्यालयात दुपारी ठीक चार वाजता आत्मदहन करण्याचा निर्णय घेतलाय , जय मनसे असे त्यात नमूद केले त्यामुळे तो तहसील कार्यालय येथे आल्यानंतर तहसीलदार ज्योती देवरे यांना म्हटला की मी हे प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी केले होते त्यामुळे तहसीलदार ज्योती देवरे यांनी प्रशासनाला इतर कामात व्यस्त असताना अशा प्रकारचे प्रशासनात वेठीस धरले म्हणून महेंद्र गाडगे यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलीस प्रशासनाला दिले त्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.\nअविनाश जाधव मनसे जिल्हाध्यक्ष ठाणे यांना तडीपार केल्याबाबत व अटक होणार असल्याने महेंद्र गाडगे यांनी अशा प्रकारची पोस्ट पारनेर येथे सोशल मीडियावर वायरल केली असल्याची माहिती समोर येत आहे.\nपारनेर मनसे तालुका उपाध्यक्ष महेंद्र गाडगे याने प्रशासनास वेठीस धरले म्हणून गुन्हा दाखल \nमाजी मंत्री प्रा. र��म शिंदे यांच्यासह ३८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल \nमाजी मंत्री प्रा. राम शिंदे यांच्यासह ३८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल कर्जत / प्रतिनिधी कर्जत तालुक्यातील माहिजळगाव येथे दूध आं...\nतालुक्यात आज 25 व्यक्ती कोरोना बाधित, पारनेर शहरातील किराणा दुकानदार कोरोना बाधित \nपारनेर भाजी मंडईतील किराणा दुकानदाराच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची आज रात्री रॅपिड चाचणी तालुक्यात आज 25 व्यक्ती कोरोना बाधित, पारनेर ...\nसुरेगाव परिसरात बकरी ईद घरीच साजरी होणार -डॉ. सय्यद \nसुरेगाव परिसरात बकरी ईद घरीच साजरी होणार -डॉ. सय्यद कान्हेगाव/प्रतिनिधी : मुस्लिम धर्माचा पवित्र बकरी ईद सण कोरोनाच्या सावटाखाली असल्याने ...\nगांजीभोयरे येथे दोन गटात तुंबळ हाणामारी, १६ जणांन विरोधात गुन्हा दाखल \nपारनेर तालुक्यातील गांजीभोयरे येथे दोन गटात रस्त्याच्या कारणावरून तुंबळ हाणामारी पारनेर प्रतिनिधी - पारनेर तालुक्यातील ...\nतालुक्यात २४ पॉझिटिव्ह, तर येळपणे येथील एका रुग्णाचा मृत्यू. \nतालुक्यात २४ पॉझिटिव्ह, तर येळपणे येथील एका रुग्णाचा मृत्यू. येळपणे/ प्रतिनिधी :- श्रीगोंदा तालुक्यात आज दिवसभरात एकूण...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00588.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/marathi-news-maharashtra-administrative-tribunal-cancels-promotion-154-police-officers-nashik-3422", "date_download": "2020-08-07T21:14:16Z", "digest": "sha1:C22VTFMW74BTQC2RM7P6AJCUYWDCOMD5", "length": 10297, "nlines": 134, "source_domain": "www.saamtv.com", "title": "मॅटकडून 154 पोलिस अधिकाऱ्यांची पदोन्नती रद्द; 'त्या' अधिकाऱ्यांना पहाटे ऍकॅडमीमधूनही काढलं बाहेर | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमॅटकडून 154 पोलिस अधिकाऱ्यांची पदोन्नती रद्द; 'त्या' अधिकाऱ्यांना पहाटे ऍकॅडमीमधूनही काढलं बाहेर\nमॅटकडून 154 पोलिस अधिकाऱ्यांची पदोन्नती रद्द; 'त्या' अधिकाऱ्यांना पहाटे ऍकॅडमीमधूनही काढलं बाहेर\nमॅटकडून 154 पोलिस अधिकाऱ्यांची पदोन्नती रद्द; 'त्या' अधिकाऱ्यांना पहाटे ऍकॅडमीमधूनही काढलं बाहेर\nमॅटकडून 154 पोलिस अधिकाऱ्यांची पदोन्नती रद्द; 'त्या' अधिकाऱ्यांना पहाटे ऍकॅडमीमधूनही काढलं बाहेर\nमंगळवार, 9 ऑक्टोबर 2018\nमॅटकडून 154 पोलिस अधिकाऱ्यांची पदोन्नती रद्द; 'त्य���' अधिकाऱ्यांना पहाटे ऍकॅडमीमधूनही काढलं बाहेर\nVideo of मॅटकडून 154 पोलिस अधिकाऱ्यांची पदोन्नती रद्द; 'त्या' अधिकाऱ्यांना पहाटे ऍकॅडमीमधूनही काढलं बाहेर\nमॅटने पदोन्नती रोखलेल्या 154 पोलिस अधिकाऱ्यांना नाशिकच्या महाराष्ट्र पोलिस ऍकॅडमीमधून पहाटे बाहेर काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पहाटे 5 वाजता त्यांना मुख्यालय सोडून जाण्याचे निर्देश देण्यात आले. त्यामुळे पहाटे आपल्या सर्व सामानासह रस्त्यावर वाहन शोधत फिरण्याची नामुष्की जवानांवर ओढवली.\nमॅटने पदोन्नती रोखलेल्या 154 पोलिस अधिकाऱ्यांना नाशिकच्या महाराष्ट्र पोलिस ऍकॅडमीमधून पहाटे बाहेर काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पहाटे 5 वाजता त्यांना मुख्यालय सोडून जाण्याचे निर्देश देण्यात आले. त्यामुळे पहाटे आपल्या सर्व सामानासह रस्त्यावर वाहन शोधत फिरण्याची नामुष्की जवानांवर ओढवली.\nपोलिस उपनिरीक्षक होण्याचं स्वप्न पाहत तब्बल 9 महिने खडतर प्रशिक्षण घेत, पदाची शपथ घेतलेल्या या 154 अधिकाऱ्यांना, आता मूळ शिपाई पदावर रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पदोन्नतीतल्या आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं एससी आणि एसटी वर्गातील कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा दिला. तरी, राज्य सरकारला यासंदर्भात लवकरच कायदा करावा लागणार आहे.\nकारण राज्य सरकार जोपर्यंत कायदा करत नाही तोपर्यंत पदोन्नतीमधलं आरक्षण बेकायदा आहे असा निर्णय देत मॅटनं राज्य सरकारला दणका दिला. हा निर्णय देताना मॅटनं 154 पोलीस अधिकाऱ्यांना दिलेली पदोन्नती रद्दही केली. 3 दिवसांपूर्वीचं मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत या पोलिसांनी पोलिस उपनिरीक्षक पदाची शपथ घेतली होती.\nऑनलाईन शिक्षणाचा धसका घेत विद्यार्थ्याची आत्महत्या, मोबाईलला...\nनाशिकमध्ये एक धक्कादायक घटना घडलीये. ऑनलाईन शिक्षणाचा धसका घेत विद्यार्थ्याने...\nवाचा, कधीही न विसरता येणाऱ्या भयावह अशा कोल्हापूर महापुराची धडकी...\nऑगस्ट महिना सुरू होतोय. आज आठवण होतेय ती गेल्या वर्षीच्या म्हणजेच ऑगस्ट 2019 ची. खूप...\nतुमचे आवडते कलाकार देतायत धोका\nबॉलिवूड अभिनेत्री, अभिनेत्यांचे लाखो, कोट्यवधींचे सोशल मीडियावर फॉलोअर्स असतात. पण,...\nदूध दरवाढीसंदर्भातील आंदोलनाची आजची परिस्थिती काय आहे वाचा... हजारो...\nदूध आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दुग्ध विक���स मंत्री सुनील केदार यांच्या उपस्थितीत...\nBREAKING | गँगस्टर विकास दुबेचं कानपूरमध्ये एन्काऊंटर\nउत्तर प्रदेशमधील नंबर एकचा कुख्यात गँगस्टर विकास दुबे एन्कारऊंटरमध्ये मारला गेलाय...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00588.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokbharatnews.com/?p=13499", "date_download": "2020-08-07T21:44:10Z", "digest": "sha1:6MDNSSQIMERP4XBL2JFBRNUNQFB7UWY7", "length": 8060, "nlines": 71, "source_domain": "lokbharatnews.com", "title": "मुखेड उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर्स व नर्सचा अहवाल कोरोना पॉजीटिव्ह ; आरोग्य यंत्रणेत मोठी खळबळ ; आज एकूण ६ पॉजीटिव्ह रुग्ण ; रुग्णसंख्या १२५ वर", "raw_content": "\nसंपादक ज्ञानेश्वर डोईजड व सहसंपादक – वैजनाथ स्वामी\nमुखेड उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर्स व नर्सचा अहवाल कोरोना पॉजीटिव्ह ; आरोग्य यंत्रणेत मोठी खळबळ ; आज एकूण ६ पॉजीटिव्ह रुग्ण ; रुग्णसंख्या १२५ वर\nठळक घडामोडी नांदेड जिल्हा\nMay 23, 2020 May 23, 2020 ज्ञानेश्वर डोईजड - संपादक\nमुखेड : ज्ञानेश्वर डोईजड\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी लोकभारत न्युजच्या फेसबुक पेज ला लाईक करा\nमुखेड उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर्स व नर्सचा अहवाल दि .२३ रोजी कोरोना पॉजीटिव्ह आला आहे . आज जिल्ह्यात एकूण ६ पॉजीटिव्ह रुग्ण आले असून एकूण जिल्ह्याची संख्या १२५ झाली आहे .\nजिल्ह्यातील ६ पॉझिटिव्ह रुग्णापैकी करबला येथील २ रुग्ण (एक पुरुष वय ३८ वर्ष एक स्त्री वय ६ वर्ष), कुंभारटेकडी येथील २ रुग्ण (एक पुरुष वय १५ वर्ष व एक स्त्री वय ३८ वर्ष) तर दोन मुखेड येथील उपजिल्हा रुग्णालयातील एक डॉक्टर व एक नर्स आहेत.\nमुखेड उपजिल्हा रुग्णालयातील अहवाल पॉजिटिव आल्याने एकच खळबळ उडाली आहे यामुळे संपूर्ण आरोग्य यंत्रणेत खळबळ आहे .\nडॉ.सौ.मीनलताई पाटील खतगावकर यांच्या वाढदिवसानिमित्त बारूळ येथे डॉक्टर व नर्स यांचे स्वागत करत पुष्पवृष्टी करण्यात आली आणि रुग्णांना फळ वाटप\n“हम नही सुधरेंगे’ बाराहाळी मध्ये सोशल डिस्टन्सिंगचे तीन-तेरा… प्रशासनाने लक्ष देण्याची गरज…\nयोगा गुरू यांनी कोरोना या विषाणू संदर्भात केली जनजागृती\nApril 25, 2020 ज्ञानेश्वर डोईजड - संपादक\nभाजप नांदेड उत्तर तालुकाध्यक्षपदी संतोष क्षीरसागर यांची निवड\nJune 9, 2020 ज्ञानेश्वर डोईजड - संपादक\nशेतकऱ्यांनी माती परीक्षण करूनच खरीप हंगामात पिकांची पेरणी करावी. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भागवत देवसरकर यांचे आवाहन\nJune 3, 2020 ज्ञानेश्वर डोईजड - संपादक\nशिवशंकर स्वामी यांनी जन्मदिनी वृक्षारोपण करून जन्मदिवस कोरोना योधांना समर्पित केले\nप्रधानमंत्री आवास योजनेचे प्रपत्र ड च्या लाभार्थ्यांची आधार लिंक सुरु करा – डॉ.रणजीत काळे\nखा.प्रताप पाटील चिखलीकर यांना कोरोनाची लागण …..नांदेडात कोरोनाने पालकमंत्री,आमदार नंतर खासदारालाही सोडले नाही\nकोरोनामुळे लॉकडाऊन भोगस बियाणेमुळे दुबार पेरणी – पैसा संपला ,बँक काय शेतकऱ्यांना नविन कर्ज देईना..\nजिप मुख्य कार्यकारी अधिकारी समोरच ग्रामीण भागातील आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार समोर …अंबुलगा येथे दिली होती भेट\nशिवशंकर स्वामी यांनी जन्मदिनी वृक्षारोपण करून जन्मदिवस कोरोना योधांना समर्पित केले August 7, 2020\nप्रधानमंत्री आवास योजनेचे प्रपत्र ड च्या लाभार्थ्यांची आधार लिंक सुरु करा – डॉ.रणजीत काळे August 7, 2020\nखा.प्रताप पाटील चिखलीकर यांना कोरोनाची लागण …..नांदेडात कोरोनाने पालकमंत्री,आमदार नंतर खासदारालाही सोडले नाही August 7, 2020\n\"लोकभारत न्यूज\" पोर्टल द्वारा प्रसिद्ध बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक मालक सहमत असतीलच असे नाही. चुकून काही वाद निर्माण झाल्यास मुखेड न्यायालय अंतर्गत मर्यादित राहील. C-2019 CopyRight लोकभारत न्यूज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00589.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0/4", "date_download": "2020-08-07T21:28:56Z", "digest": "sha1:YVRDL2BHADX5L57TZFJGDSJ2OASO7OVU", "length": 5494, "nlines": 84, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n१७ जून २०२०-२१ चे वार्षिक राशीभविष्य\n​सूर्याचा मिथुन राशीत प्रवेश\nडोळ्यांत अधुरी स्वप्नं ठेवून तो गेला...\nकधी व ​कसे दिसणार सूर्यग्रहण\n१५ जून २०२०-२१ चे वार्षिक राशीभविष्य\nआषाढी एकादशी वारी २०२०: पालखी - विश्वरूपाचिया महामारी\nठाण्यातील करोनाची साखळी तोडण्यासाठी मुख्यसचिव मैदानात; दिल्या 'या' सूचना\n​अल्ट्रा व्हायोलेट किरणांचा डोळ्यांवर परिणाम\n२१ जून रोजी भारतातून कंकणाकृती सूर्यग्रहण\n​सूर्याची निर्मित��� केव्हा झाली\n​आणि पहिले सूर्यग्रहण घडले\n११ जून २०२०-२१ चे वार्षिक राशीभविष्य\nआसाममध्ये भीषण अग्नितांडव सुरूच; आग विझायला लागू शकतो महिना\n१० जून २०२०-२१ चे वार्षिक राशीभविष्य\n'पारले-जी' ठरला तारणहार; लॉकडाउनमध्ये कंपनीची विक्री वाढली\nजगण्यातून निरस्त होत गेलेल्या उत्कटतेची कविता\nचंद्रग्रहण जून २०२०: 'या' चार राशींना ग्रहण ठरणार फलदायी; वाचा\nचंद्रग्रहण जून २०२०: भारतात कधी दिसणार जाणून घ्या वेध, वेळ व समाप्ती\nचंद्रग्रहण आणि गरोदर स्त्री\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00589.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://marathibrain.com/some-restrictions-relaxed-but-social-distancing-is-compulsory/", "date_download": "2020-08-07T21:37:06Z", "digest": "sha1:H2BQKYULJP5B2YVCBCU4MWCGIWC5UIUM", "length": 11827, "nlines": 166, "source_domain": "marathibrain.com", "title": "काही नियम शिथिल, मात्र सोशल डिस्टन्सिंग बंधनकारक - MarathiBrain.com", "raw_content": "\nआरोग्यमंत्री राजेश टोपे यांना मातृशोक\nवातानुकूलित लोकल रेल्वेविषयी अद्याप स्पष्टता नाही\nराज्यशासनाचे शेतकऱ्यांसाठी कौशल्याधारित प्रशिक्षण कार्यक्रम\nराज्यातील ६० टक्के उद्योगधंदे अद्याप बंदच\nHome देश-विदेश काही नियम शिथिल, मात्र सोशल डिस्टन्सिंग बंधनकारक\nकाही नियम शिथिल, मात्र सोशल डिस्टन्सिंग बंधनकारक\nराज्यात लॉकडाऊनच्या काळातही कोरोना विषाणूचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे, तर दुसरीकडे लॉकडाऊनमुळे देशाचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. ही परिस्थिती पाहता राज्यातील ‘ग्रीन झोन’मध्ये असलेल्या जिल्ह्यांत काही प्रमाणात लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यात येणार आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाने याबाबत पत्रक काढून ग्रीन झोनमधील नियम शिथिल करण्यासंदर्भात माहिती दिली आहे.\nकेंद्र शासनाने देशभरातील जिल्ह्यांचे रेड, ऑरेंज आणि ग्रीन अशा तीन झोनमध्ये वर्गीकरण केले आहे. या वर्गीकरणाची यादी देखील केंद्र सरकारने जाहीर केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल जनतेशी संवाद साधताना याविषयी माहिती दिली. राज्यातील उस्मानाबाद, वाशिम, सिंधुदुर्ग, वर्धा, गोंदिया, गडचिरोली हे सहा जिल्हे ‘ग्रीन झोन’मध्ये आहेत. ३ मे नंतर राज्यातील ‘ग्रीन झोन’ आणि ‘ऑरेंज झोन’मधील परिस्थिती पाहून काही प्रमाणात मोकळीक दिली जाणार आहे.\n● ‘ग्रीन झोन’मध्ये निम्म्या क्षमतेने प्रवासी वाहतुकीस परवानगी\nदरम्यान, देशात १७ मे पर्यंत लॉकडाऊनचा कालावधी वाढविण्यात आला आहे. देशात लॉकडाऊनच्या कालावधीत दुसऱ्यांदा करण्यात आलेली वाढ आहे. या लॉकडाऊनच्या काळात राज्य शासनाने काही गोष्टींमध्ये सुट दिली आहे. राज्यात रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोन संदर्भात वेगवेगळे नियम करण्यात आले आहेत. यात रेड झोनसाठी अतिशय कमी, तर ग्रीन झोनसाठी सर्वाधिक सुट देण्यात आली आहे. यावेळी ‘ग्रीन झोन’मध्ये येणाऱ्या जिल्ह्यांमध्ये 50 टक्के क्षमतेने प्रवासी वाहतूक सुरू राहणार आहे.\nग्रीन झोनमधील दारूची दुकाने आणि पान शॉप्स सुरू ठेवण्याचा विचारही सरकार करत आहे. परंतु, दुकानदाराने सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे बंधनकारक असणार आहे. दुसरीकडे, 17 मे पर्यंतच्या लॉकडाऊन काळात बस डेपोमध्ये 50 टक्केच कर्मचारी काम करणार आहेत.\nPrevious article‘संयुक्त महाराष्ट्र चळवळ : स्वातंत्र्यानंतरचा संयुक्तलढा’\nNext articleमुंबईकरांच्या सेवेत देशातील पहिली ‘फिरती चाचणी बस’\nजी. सी. मुर्मु देशाचे नवे ‘नियंत्रक व महालेखापरीक्षक’\nआरबीआयच्या नव्या पतधोरणात व्याजदरात बदल नाही\nजम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मुर्मु यांचा राजीनामा ; मनोज सिन्हा नवे उपराज्यपाल\nजाणून घ्या भांडी आणि आपले आरोग्य यांचा संबंध\nमराठमोळे न्या. शरद बोबडे देशाचे नवे सरन्यायाधीश\nएमएमआरडीए ‘सात महिन्यांत’ पूल पूर्ण करणार \nआधार क्रमांक माहित असला तरी पैसे काढता येणार नाही : युआयडीएआय\nबँकिंग व्यवस्था स्थिर व सुरक्षित असल्याची आरबीआयची ग्वाही\n७९व्या वर्धापनदिनानिमित्त श्रमिक पत्रकार संघातर्फे सत्कारमूर्तींचा गौरव\nगुजरातमध्ये नवे वाहतूक नियम, दंड मात्र निम्मेच \nविश्लेषणात्मक व माहिती पत्रकारितेतील एकमेव मराठी ई-दालन. Analytical & Informative Journalism in Marathi. बातम्या आणि बरंच काही.\nआरोग्यमंत्री राजेश टोपे यांना मातृशोक\nवातानुकूलित लोकल रेल्वेविषयी अद्याप स्पष्टता नाही\nराज्यशासनाचे शेतकऱ्यांसाठी कौशल्याधारित प्रशिक्षण कार्यक्रम\nराज्यातील ६० टक्के उद्योगधंदे अद्याप बंदच\nआज ताजमहलमध्ये मोफत प्रवेश \nएनपीआर, एनआरसी आणि बरंच काही \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00589.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%91%E0%A4%A8", "date_download": "2020-08-07T21:54:03Z", "digest": "sha1:A2AAYSPFHMBE7CQ5MSA4PW6LSVWCZDA3", "length": 3303, "nlines": 54, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "म्यूऑन - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nगुरुत्वाकर्षण, विद्युतचुंबकीय अन्योन्यक्रिया, अशक्त अन्योन्यक्रिया\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ३ ऑगस्ट २०१२ रोजी ००:३५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00589.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3_%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96", "date_download": "2020-08-07T22:01:41Z", "digest": "sha1:HRTVUBQWMG64ULVJ72IFJIUFA5NIDJKR", "length": 2474, "nlines": 31, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "वर्ग:अंकगणितावरील अपूर्ण लेख - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"अंकगणितावरील अपूर्ण लेख\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २ मार्च २०१७ रोजी २३:३४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00589.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/corporate-katha-news/new-products-1306439/", "date_download": "2020-08-07T21:35:05Z", "digest": "sha1:3TX57PN7EXXJIIB4RNHQNTRNKKS6TCEO", "length": 22939, "nlines": 252, "source_domain": "www.loksatta.com", "title": "new products | नावीन्याचा ध्यास | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nशार्कच्या पिल्लांच्या मासेमारीत वाढ\nसागरी किनारा मार्गचा भराव सुरक्षित\nनावीन्यपूर्ण वस्तूला एक आगळेवेगळेच मूल्य असते.\nएकदा एका राजकन्येचे एका गुलामावर प्रेम जडले. तिच्या डोक्यातून गुलामाचे भूत कायमचे उतरविण्यासाठी प्रधानाने राजाला सुचविले की राजकन्या व गुलामाला दोन दिवस एकमेकांच्या सहवासात व्यतीत करण्याची परवानगी द्या. राजाने प्रधानाच्या सल्ल्यानुसार केले. आणि काय आश्चर्य तिसऱ्या दिवशी राजकन्या राजाला येऊन म्हणाली की, यापुढे मला गुलामाचे तोंडदेखील पाहायचे नाही. राजाने प्रधानाला विचारले की ही किमया कशी घडली. तेव्हा प्रधानाने उत्तर दिले, ‘‘महाराज, आपल्याकडे कितीही चांगल्या गोष्टी असल्या तरी जे आपल्याकडे नसते ते मिळविण्याचा हव्यास असतो, हा मनुष्यस्वभाव आहे. एकदा ते मिळाले की थोडय़ाच काळात नव्याची नवलाई संपून त्या गोष्टीमध्ये उणिवाच उणिवा दिसू लागतात व ती गोष्ट नजरेसमोर नकोशी वाटू लागते. राजकन्येला मेहनती गुलामाच्या पीळदार देहयष्टीचे, त्याच्या ताकदीचे आकर्षण वाटत होते. पण ती त्याच्या सहवासामध्ये आली तेव्हा तो किती अरसिक, बुद्धीने सामान्य आहे याची जाणीव होऊन तिचे मन उडाले.’’\nकॉर्पोरेट क्षेत्रामध्येदेखील असेच असते. इथे राजकन्येऐवजी ग्राहक असतो तर गुलामाऐवजी एखादे प्रॉडक्ट. प्रॉडक्ट नवीन आहे तोपर्यंत ग्राहक वाटेल ती किंमत प्रॉडक्टसाठी मोजायला तयार असतो, कारण त्याला ते हवे असते. पण एकदा ते जुने झाले की ग्राहकाचे मन त्यावरून कायमचे उडते. टेलिफोन, वॉकमन, पेजर, व्हीसीआर, ही यादी न संपणारी आहे.\nनावीन्यपूर्ण वस्तूला एक आगळेवेगळेच मूल्य असते. ते एन्कॅश करायला बऱ्याच कंपन्या निश (विशिष्ठ) मार्केटमध्ये शिरकाव करायला बघत असतात. जीई अप्लाइन्सेस या कंपनीने ‘फर्स्ट बिल्ड’ नावाचा ऑनलाइन तसाच फिजिकल प्लॅटफॉर्म तयार केला आहे. नवीन युगाच्या होम अ‍ॅप्लायन्सेसच्या डिझाइन तसंच विक्रीसाठी याचा उपयोग करण्यात येतो. ग्राहकाभिमुख उत्पादनाचा विचार, त्यासाठीची कल्पनाशक्ती, ती प्रत्यक्षात व्यवहारामध्ये उतरविण्यासाठी लागणारे धैर्य व कौशल्य असे अनेक पैलू ‘फर्स्ट बिल्ड’साठी विचारात घेतले जातात. याव्यतिरिक्त नवीन उत्पादनाचे मार्के टिंग कसे करावे या संदर्भातील सर्वसमावेशक विचारदेखील या प्लॅटफॉर्मवर केला जातो. नवीन कल्पनांना यशस्वीपणे उत्पादनामध्ये रूपांतरित करून, त्या उत्पादनांना त्वरित बाजारात उतरविण्यासाठी जीईने या प्लॅटफॉर्मसोबत एक मायक्रो फॅक्टरीदेखील जोडली गेली आहे. नवीन कल्पना प्रत्यक्षात प्रॉडक्ट रूपामध्ये सादर करणाऱ्या माणसाचे जाहीर कौतुक करून त्याला उचित श्रेय व सोबत योग्य तो मोबदला देण्यात जीई तत्पर असल्याने अनेक संशोधक जीईच्या ‘फर्स्ट बिल्ड’ प्लॅटफॉर्मचा वापर करून घेत आहेत.\nसॅमसंग कंपनीचे ओपन इनोव्हेशन सेंटर (ओआयसी) उद्योगजगतामध्ये खूप प्रसिद्ध आहे. नवीन कल्पनाशील उद्योजकांसोबत कशी भागीदारी वाढवायची यासाठी ओआयसीमध्ये चार नीती अवलंबिल्या जातात. पहिली म्हणजे नवीन कल्पना मांडणाऱ्या लोकांसोबत भागीदारीचा प्रस्ताव. दुसऱ्या नीतीअंतर्गत स्टार्ट अप बिझनेस सुरू करणाऱ्या उद्योगांसाठी ‘आरएनडी’ची सुविधा उपलब्ध करून देणे. तिसऱ्या नीतीमध्ये स्टार्ट अप किंवा जम बसलेल्या छोटय़ा बिझनेसला मर्जर व अ‍ॅक्विझिशन अंतर्गत सॅमसंगच्या पंखाखाली घेणे अभिप्रेत असते. त्याअंतर्गत चार-पाच धडपडय़ा व कल्पनाशक्ती असणाऱ्या तरुणांची टीम बांधण्यात येते. त्यांना एका छोटय़ा कंपनीचा दर्जा देण्यात येतो. त्यांना पूर्ण निर्णय स्वातंत्र्य असते. एकदा यांनी नवीन उत्पादन (प्रोटो टाईप) तयार केले की या छोटय़ा कंपनीला मोठय़ा कंपनीप्रमाणे वागणूक देण्यात येते, ज्यायोगे नवीन उत्पादन जगभर विकण्यासाठी मनुष्यबळ, आर्थिकबळ, लॉजिस्टिक (वितरण जाळे) प्रणाली इत्यादी गोष्टींची तिला कमतरता भासू नये. ‘अ‍ॅक्सिलेरेटर्स’ नावाने न्यूयॉर्क सिटीमध्ये सॅमसंग हा उपक्रम राबविते. त्याचप्रमाणे कंपनी ‘व्हॅल्यू पूल’ तयार करण्यासाठी विद्यापीठ पातळीवरील विद्यार्थी, ग्राहक, स्वत:च्या उत्पादनांना माल व सेवा पुरविणारे व्हेंडर्स अशा लोकांमध्ये उद्योजक शोधत असते.\n‘लेगो’ (छएॅड) ही नावीन्याचा ध्यास घेणारी कंपनी आहे. ती नावीन्याचा तीन प्रकारे विचार करते. कोणत्या नवीन उत्पादनांची गरज आहे आणि ती कुठे आहे. तिसरे म्हणजे या नवीन उत्पादनांमुळे कंपनीला काय फायदे आहेत याचा ताळेबंद मांडण्यात येतो. हा नावीन्याचा ध्यास कसा पूर्ण करायचा हे शिकण्यासाठी लेगोने अन्य १२ कंपन्या याबाबत काय करीत आहेत हे जाणून घेतले. त्यासाठी त्यांनी १२ कंपन्यांमधील लोकांच्या मुलाखती घेतल्या. स्वत:च्या कर्मचाऱ्यांमध्ये नावीन्याची भूक किती आहे, इनोव्हेशनसाठी पूरक असे कंपनी कल्चर सर्व स्तरावर आहे की नाही व नावीन्यपूर्ण कल्पन�� प्रत्यक्षात साकारण्यासाठी आवश्यक कौशल्य आहे की नाही हे जोपासण्यासाठी कंपनीने चार मायक्रो प्रोजेक्ट्स लाँच केले. ‘लर्निग बाय डूईंग’ हे तत्त्व मायक्रो प्रोजेक्टसाठी वापरले जावे हा कंपनीच्या व्यवस्थापनाचा उद्देश होता. व्यवस्थापनाला ही रास्त भीती आहे की बाहेरील व्यक्तींच्या कल्पनांवर आधारित नवीन उत्पादन काढले तर त्यातून स्वामित्व हक्कासंबंधित कायदेशीर अडचणी उभ्या राहू शकतात. त्याचबरोबर व्यवस्थापनाला हेदेखील माहीत आहे की ग्राहकाला रोज नित्यनवीन गोष्टी हव्या असतात, त्यांच्या कल्पना सत्यात याव्यात यासाठी त्यांना लक्षपूर्वक ऐकणारा व त्यायोगे योजना आखणारा माणूस हवा असतो. या सर्व गोष्टी मनात ठेवूनच लेगो कंपनी, कंपनी अंतर्गत असलेल्या ग्रुपवर नावीन्याची भिस्त ठेवून आहे. या ग्रुपमध्ये ३० एक्स्पर्ट्सच्या कल्पना, विचार, अनुभव यांचा साठा आहे तसेच वेगवेगळ्या दहा मुलाखतींमधून गोळा करण्यात आलेले ज्ञानदेखील आहे.\nइनोव्हेशनचा हात सोडला त्या कंपन्या कायमच्या गाळात गेल्या. फियाट पद्मिनी, अ‍ॅम्बेसॅडर या मॉडेल्सच्या पुढे जाऊन नवीन काही न दिल्यामुळे या दोन कार कंपन्या मारुती, होंडासारख्या नवनवीन मॉडेल्स नित्यनेमाने देणाऱ्या कंपन्यांपुढे निष्प्रभ ठरल्या. सॅमसंगमुळे हीच पाळी नोकियावर आली, ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nसुशांतच्या मृत्यूपूर्वी काही दिवस आधी रियाने मुंबईत घेतले दोन आलिशान फ्लॅट्स\nश्रुती मोदी आहे तरी कोण सुशांतच्या मृत्यूप्रकरणी CBI ने तिच्या विरोधात दाखल केला गुन्हा\nसुशांत सिंहच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे देण्यास रिया चक्रवर्तीचा विरोध, म्हणाली...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल शंकुतला देवींनी मृत्यूआधी केलेली 'ती' भविष्यवाणी ठरली खरी\nसोनू सूदच्या मदतीचा ओघ कायम; रशियात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना केलं एअरलिफ्ट\nराज्यातील ग्रामीण भागांमधील करोना प्रादुर्भाव चिंताजनक\nकंपनी सेक्रेटरी प्रवेश परी��्षा ऑनलाइन\nदेशात २४ तासांत ६२,५३८ रुग्ण\nमुंबईतील ७७ टक्के रुग्ण करोनामुक्त\nमशिदीच्या पायाभरणीस जाणार नाही - आदित्यनाथ\nवकील तूर्त अत्यावश्यक सेवेत नाहीत\nऑनलाइन वर्गाना प्राध्यापकांचा विरोध\nतंत्रशिक्षण पदविका प्रवेशप्रक्रिया सोमवारपासून\nमुंबईतील मॉल्समध्ये ‘आरोग्य सेतू’ची ग्राहकांवर सक्ती\nयूपीएससी गुणवंताशी सोमवारी संवाद\n1 साथी हाथ बढमना\nअजित पवार मनसे नगरसेवकावर भडकले; म्हणाले, \"आमचे चार मंत्री करोना पॉझिटिव्ह आलेत\"X", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00589.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/business/real-estate-news/et-in-classroom/articleshow/67180985.cms", "date_download": "2020-08-07T22:09:41Z", "digest": "sha1:PRBSSSGM4WYW3IP3YL564ZTRNGT6JYOJ", "length": 14673, "nlines": 113, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n\\Bईटी इन क्लासरूम\\Bमल्टिकॅप फंड अधिक फायदेशीरशेअर बाजाराचे नियमन करणाऱ्या सेबीने चालू वर्षात सर्व म्युच्युअल फंड योजनांची नव्याने वर्गवारी केली...\nमल्टिकॅप फंड अधिक फायदेशीर\nशेअर बाजाराचे नियमन करणाऱ्या सेबीने चालू वर्षात सर्व म्युच्युअल फंड योजनांची नव्याने वर्गवारी केली. या वर्गवारीनंतर काही योजनांचे स्वरूप बदलले. मात्र मल्टिकॅप फंड योजना आजही चांगली कामगिरी करत असल्याचे दिसत आहे. कमी जोखीम व अधिक परतावा ही या गुंतवणूक प्रकाराची वैशिष्ट्ये आहेत. त्यामुळे या योजनेत पैसे गुंतवण्याची सूचना अर्थ सल्लागार करतात.\nमल्टिकॅप फंड म्हणजे काय\nवैविध्यपूर्ण बाजार भांडवल असणाऱ्या कंपन्यांच्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करणारा फंड म्हणजे मल्टिकॅप फंड. सेबीच्या नियमानुसार इक्विटी व इक्विटीसंबंधित स्टॉकमध्ये या फंडातील किमान ६५ टक्के निधी गुंतवणे अनिवार्य आहे. मल्टिकॅपच्या पोर्टफोलिओमध्ये लार्ज, मिड व स्मॉल असे तिन्ही प्रकारची कॅप गुंतवणूक असते. त्यामुळे हे फंड अतिशय वैविध्यपूर्ण ठरतात.\nमल्टिकॅपमध्ये गुंतवणूक करण्याचे फायदे काय\nसर्वसाधारण गुंतवणूकदारांना लार्ज, मिड वा स्मॉल यापैकी कोणत्या फंडात गुंतवणूक करायची याचे ज्ञान नसते. अशा गुंतवणूकदारांसाठी हे फंड चांगले ठरतात. या फंडामुळे गुंतवणूकदाराची गरज व बाजाराची स्थिती लक्ष��त घेऊन फंड मॅनेजर मल्टिकॅपमधील निधी वेगवेगळ्या कॅपमध्ये वळवू शकतात. उदाहरणार्थ, बदलत्या बाजारानुसार स्मॉल कॅपमधील गुंतवणूक ही अव्यवहार्य ठरल्यास तो निधी लार्ज कॅपमध्ये वळवता येते. किंवा, नेमके याच्या उलटही करता येते. दुसरीकडे, लार्ज कॅपमधील ८० टक्के स्टॉक हा आघाडीच्या १०० कंपन्यांच्या इक्विटीत गुंतवावा लागतो. तर, मिड कॅप फंडमधील ६५ टक्के स्टॉक हा १०१ ते १५० क्रमांकांवरील कंपन्यांच्या इक्विटीत गुंतवावा लागतो. याचा विचार करता मल्टिकॅप फंड हे अधिक लवचीक व सोयीस्कर असतात.\nमल्टिकॅपमध्ये कोणी गुंतवणूक करावी\nशेअर बाजाराचे सखोल ज्ञान नसणाऱ्या तसेच, थेट इक्विटीमध्ये गुंतवणूक करू न इच्छिणाऱ्यांसाठी या योजना चांगल्या ठरतात. अनेक गुंतवणूकदारांना आपल्या गरजेचा अंदाज नसतो. मल्टिकॅपमध्ये गुंतवणूक केल्यानंतर काही काळाने बाजाराची स्थिती, जोखमीचे प्रमाण व परतावा या सर्व गोष्टी लक्षात घेऊन त्यानुसार लार्ज, मिड वा स्मॉल कॅपकडे गुंतवणूकदारांना वळता येते. अन्य फंडांच्या तुलनेत मल्टिकॅप हे अधिक लवचीक असल्याने संपत्ती निर्मितीसाठी ते सरस ठरतात. सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनद्वारे (एसआयपी) आपल्या गुंतवणुकीचे नियोजन करू इच्छिणाऱ्यांसाठीही हे फंड उपयुक्त ठरतात. निवृत्तीनंतरची तरतूद तसेच, मुलांच्या उच्च शिक्षणासाठी नियोजन आदी आर्थिक उद्दिष्टांच्या प्राप्तीसाठीही हे फंड उपयोगी पडतात.\nया फंडांचा गुंतवणूक कालावधी किती असावा\nकोणत्याही इक्विटी गुंतवणुकीप्रमाणे या फंडांतील गुंतवणूक किमान पाच वर्ष राखणे आवश्यक आहे. यामुळे बाजारातील चढउतारांचा त्यावर परिणाम होत नाही. तसेच, परताव्याची रक्कम वाढतच जाते.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\n१५ वर्षातलं सर्वात स्वस्त कर्ज; हक्काचं घर घेणं आणखी सो...\nकरोनाः घर खरेदीचा विचार असल्यास लक्षात ठेवा...\nएक रुपयाची सोनेखरेदी महत्तवाचा लेख\nकरोना काळात भारतीय बँकेचा नफा ८१ टक्क्यांनी वाढला\nगुगलचा नवा भागिदार; या कंपनी गुंतवले ४५० मिलियन डॉलर्स\nअंबानींचा आणखी एक मास्टर स्ट्रोक; २७ कोटींनी विकत घेणार ही कंपनी\nRBIचा धडकी भरणारा अंदाज; या वर्षी जीडीपी नकारात्मक\nअर्थव्यवस्थेला मिळणार बुस्टर; १० हजार कोटींची अतिरिक्त रक्कम बाजारात\nबँकांसाठी वाइट बातमी; करोनामुळे २० वर्षात अस प्रथम होणार\nमुंबईएअर इंडिया विमान अपघातात महाराष्ट्रातील वैमानिकाचा मृत्यू\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\nदेशदिल्लीत १२ वर्षांच्या निर्भयाची मृत्युशी झुंज, ICU मध्ये हलवले\nदेशचीनमधून बाहेर पडणाऱ्या विदेशी कंपन्यांना गुजरातचे रेड कार्पेट\nदेशकेरळमध्ये भीषण विमान अपघात; दोन पायलटसह १४ जण ठार\nदेशकेरळ विमान दुर्घटना टेबलटॉप रनवेमुळे समजून घ्या दुर्घटनेचं कारण\nमुंबईदिवसभरात १० हजार ९०६ रुग्णांची करोनावर मात; ३०० दगावले\nनागपूरनागपुरातील करोनाचा 'हा' आकडा चिंता वाढवणारा\nनागपूरअनैतिक संबंधात अडचण ठरणाऱ्या पतीची प्रियकराच्या मदतीने हत्या\nआजचं भविष्यमकर : स्वतःच्या आनंदात रममाण व्हाल; वाचा, आजचे राशीभविष्य\nविज्ञान-तंत्रज्ञानइंडियन ब्रँड Shinco चे ३ जबरदस्त टीव्ही लाँच, जाणून घ्या किंमत-फीचर्स\nविज्ञान-तंत्रज्ञानAmazon सेलचा शेवटचा दिवस, कमी किंमतीत मिळताहेत जबरदस्त गॅझेट्स\nमोबाइलसर्वात जास्त विकला जाणारा अँड्रॉयड फोन झाला स्वस्त; नवी किंमत पाहा\nहेल्थनिरोगी आरोग्यासाठी वयानुसार किती वेळ झोपणे ठरेल योग्य\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00590.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/crime/dawood-connection-sushant-singh-rajput-suicide-video-goes-viral-social-media-a594/", "date_download": "2020-08-07T20:39:19Z", "digest": "sha1:5QPMU2UXX7OW65ALJH7YGTMAWFNG6BFK", "length": 31761, "nlines": 392, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Video : सुशांत सिंग राजपूत आत्महत्येचे दाऊद कनेक्शन?, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Dawood Connection of Sushant Singh Rajput Suicide ?, Video goes viral on social media | Latest crime News at Lokmat.com", "raw_content": "शनिवार ८ ऑगस्ट २०२०\nबांधकाम व्यवसायासाठी पुढील सहा महिने निराशाजनक\n आरोग्यविषयक कार्यक्रम घेण्यावर भर\nदुरुस्ती केलेले शौचालय कोसळले\n आता कोकणवासीयांसाठी १० दिवसांचा क्वारंटाइन, शासन आदेश आला\nसुशांतच्या डायरीची शेवटची पाने महत्वाची, सुगावा लागू शकतो मारेकऱ्याचा\nरिया चक्रवर्तीने महेश भटसह या लोकां��ा केले होते कॉल्स, रिपोर्टमधून समोर आले सत्य\n\"परम्‍परा, प्रतिष्‍ठा और अनुशासन\" म्हणत जेव्हा बच्चन बहू ऐश्वर्यावर संतापले होते अमिताभ बच्चन, हे होते कारण\nटॅलेंट मॅनेजरचा खुलासा, आत्महत्येच्या एक दिवस सुशांतशी या गोष्टी संदर्भात झाले होती चर्चा\nसमीर शर्माच्या आत्महत्येवर सगळे गप्प का अभिनेता राहुल भटचा सवाल\nसुशांंतचा नंबर ब्लॉक केल्यानंतर रिया चक्रवर्तीने अभिनेत्याच्या ई-मेल अकाऊंटसोबत केली छेडछाड\nसुप्रिया सुळे आणि अजित पवार याचं रक्षाबंधन\nसुशांतला न्याय मिळावाच पण शेतकरी आत्महत्येबद्दलही बोला\nअजित दादा पवारना मुख्यमंत्रीपदावर बघण्याची इच्छा\nकोरोना महामारीच्या अस्ताला सुरुवात \nरक्ताची कमतरता भरून काढण्यासह पोट साफ होण्यास फायदेशीर मका; इतर फायदे वाचून व्हाल अवाक्\nघरी बसून वाढलेला कमरेचा आणि पोटाचा घेर झटपट होईल कमी; फक्त 'हे' ४ उपाय वापरा\nकोरोनानंतर चीनमध्ये एक किडा पसरवतोय नवा व्हायरस, ही आहेत लक्षणं\nमहामारीच्या काळात जॉब मिळवायचा असेल तर 'या' गोष्टी माहीत असायलाच हव्यात; वेळीच जाणून घ्या\ncoronavirus: कोरोनाचा मानवी मेंदूवर होतोय असा परिणाम, नव्या संशोधनातून समोर आली धक्कादायक माहिती\nपनवेलमधील खाजगी कोविड रुग्णालयामार्फत शासनाच्या नियमांचे उल्लंघन; महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे सचिव सुधाकर शिंदे यांच्या अचानक धाडीत उघड\nकेरळ- एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या अपघातात १४ जणांचा मृत्यू; १२३ जण जखमी; १५ गंभीर जखमी\nकेरळमधील विमान अपघातामुळे दु:ख; जखमींची प्रकृती स्थिर राहावी यासाठी प्रार्थना करतो- पंतप्रधान मोदी\nकेरळमध्ये अपघातग्रस्त झालेल्या विमानात एकूण १९१ जण; १८४ प्रवाशी आणि ७ कर्मचाऱ्यांचा समावेश- एअर इंडिया\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांना फोन; एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या अपघाताची घेतली माहिती\nअमरावती- उसळगव्हाण येथे २२ वर्षीय तरुणाची आत्महत्या\nअमरावती: आज १०८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; जिल्ह्यातल्या बाधितांचा आकडा २८७२ वर\nकेरळमध्ये एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाला भीषण अपघात, अक्षरशः दोन तुकडे झाले\nकेरळ- करिपूर विमानतळावर लँडिंग दरम्यान एअर इंडियाचं विमान घसरलं; अनेकजण जखमी\nमुंबई - ईडी कार्यालयातून रिया चक्रवर्ती चौकशीनंतर निघाली\nकल्याण श���ळ रस्त्याच्या कामाचा आमदार प्रमोद पाटील यांनी आढावा; एमएसआरडीसी अधिकाऱ्यांसमवेत बैठक\nसुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात रिया चक्रवर्तीची ईडीकडून साडे आठ तास चौकशी; रिया ईडीच्या कार्यालयातून रवाना\nसुशांत सिंह राजपूतची माजी बिझनेस मॅनेजर श्रृती मोदीची ईडीकडून सुरू असलेली चौकशी पूर्ण\nसोलापूर- अक्कलकोटमध्ये कोरोना रुग्णाचा रस्त्यावर मृत्यू; एक तास रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्यानं प्राण सोडला\nकोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी पूर्ण सज्ज राहा; लष्करप्रमुख मनोज नरवणेंकडून फिल्ड कमांडर्सना सूचना\nपनवेलमधील खाजगी कोविड रुग्णालयामार्फत शासनाच्या नियमांचे उल्लंघन; महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे सचिव सुधाकर शिंदे यांच्या अचानक धाडीत उघड\nकेरळ- एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या अपघातात १४ जणांचा मृत्यू; १२३ जण जखमी; १५ गंभीर जखमी\nकेरळमधील विमान अपघातामुळे दु:ख; जखमींची प्रकृती स्थिर राहावी यासाठी प्रार्थना करतो- पंतप्रधान मोदी\nकेरळमध्ये अपघातग्रस्त झालेल्या विमानात एकूण १९१ जण; १८४ प्रवाशी आणि ७ कर्मचाऱ्यांचा समावेश- एअर इंडिया\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांना फोन; एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या अपघाताची घेतली माहिती\nअमरावती- उसळगव्हाण येथे २२ वर्षीय तरुणाची आत्महत्या\nअमरावती: आज १०८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; जिल्ह्यातल्या बाधितांचा आकडा २८७२ वर\nकेरळमध्ये एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाला भीषण अपघात, अक्षरशः दोन तुकडे झाले\nकेरळ- करिपूर विमानतळावर लँडिंग दरम्यान एअर इंडियाचं विमान घसरलं; अनेकजण जखमी\nमुंबई - ईडी कार्यालयातून रिया चक्रवर्ती चौकशीनंतर निघाली\nकल्याण शीळ रस्त्याच्या कामाचा आमदार प्रमोद पाटील यांनी आढावा; एमएसआरडीसी अधिकाऱ्यांसमवेत बैठक\nसुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात रिया चक्रवर्तीची ईडीकडून साडे आठ तास चौकशी; रिया ईडीच्या कार्यालयातून रवाना\nसुशांत सिंह राजपूतची माजी बिझनेस मॅनेजर श्रृती मोदीची ईडीकडून सुरू असलेली चौकशी पूर्ण\nसोलापूर- अक्कलकोटमध्ये कोरोना रुग्णाचा रस्त्यावर मृत्यू; एक तास रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्यानं प्राण सोडला\nकोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी पूर्ण सज्ज राहा; लष्करप्रमुख मनोज नरवणेंकडून फि���्ड कमांडर्सना सूचना\nAll post in लाइव न्यूज़\nVideo : सुशांत सिंग राजपूत आत्महत्येचे दाऊद कनेक्शन, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Dawood Connection of Sushant Singh Rajput Suicide \nVideo : सुशांत सिंग राजपूत आत्महत्येचे दाऊद कनेक्शन, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल\nआता पोलीस त्याच्या व्यावसायिक कोनातून या प्रकरणाचा तपास करत आहेत. या प्रकरणात ३० पेक्षा अधिक जणांची मुंबई पोलिसांनीही चौकशी केली असून अद्याप तपास सुरू आहे.\nVideo : सुशांत सिंग राजपूत आत्महत्येचे दाऊद कनेक्शन, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल\nठळक मुद्दे पण सोशल मीडियावर एका माणसाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. सुशांत सिंग राजपूतने आत्महत्या केली नाही, त्याची हत्या केली गेली आहे आणि त्यात दाऊद इब्राहिमचा हात आहे, हे सांगण्यात येत आहे.व्हिडिओमधील व्यक्तीचे नाव एनके सूद असे आहे. ते स्वत: ला भारतीय गुप्तहेर संस्था रॉचा माजी कर्मचारी असल्याचे सांगत आहे.\nप्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंग राजपूत याने १४ जून २०२० रोजी आत्महत्या केली. तो नैराश्यात असल्याचे बोलले जात आहे. त्यांच्या पोस्टमार्टम अहवालात असे म्हटले आहे की, त्याचा मृत्यू लटकल्यामुळे श्वास गुदमरून झाला. त्याच्या व्हिसेरा अहवालात असेही म्हटले आहे की, त्याच्या शरीरात कोणतेही संशयास्पद रसायने किंवा विष आढळले नाहीत. आता पोलीस त्याच्या व्यावसायिक कोनातून या प्रकरणाचा तपास करत आहेत. या प्रकरणात ३० पेक्षा अधिक जणांची मुंबई पोलिसांनीही चौकशी केली असून अद्याप तपास सुरू आहे.\nपण सोशल मीडियावर एका माणसाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. सुशांत सिंग राजपूतने आत्महत्या केली नाही, त्याची हत्या केली गेली आहे आणि त्यात दाऊद इब्राहिमचा हात आहे, हे सांगण्यात येत आहे. या व्हिडिओमध्ये ते म्हणतात की, दाऊद गॅंगमधील व्यक्तीने सुशांत सिंग राजपूत यांना फोनवरून धमकी दिली होती, ज्यामुळे तो तणावात होता. या गॅंगमधील लोकच नव्हे तर सुशांतच्या जवळचे काही लोकही यात सामील असल्याचे त्याने म्हटले आहे.\nव्हिडिओमधील व्यक्तीचे नाव एनके सूद असे आहे. ते स्वत: ला भारतीय गुप्तहेर संस्था रॉचा माजी कर्मचारी असल्याचे सांगत आहे. त्यांचा असा दावा आहे की, सुशांत सिंगच्या आत्महत्येच्या एक दिवस आधी १३ जून रोजी त्यांच्या घराचा सीसीटीली कॅमेरा बंद करण्यात आला होता. याशिवाय ते म्हणाले की,केवळ दाऊद गॅंगच्या धमक्या टाळण्यासाठी सुशांत सिंगने ५० वेळा सिमकार्ड बदलला आणि घरात झोपण्याऐवजी तो बऱ्याचदा गाडीत झोपायचा.\nएनके सूद यांनी सुशांत सिंगचा नोकर, त्याचा मित्र संदीप सिंग आणि बॉलिवूडमधील अनेक दिग्गज व्यक्तींकडेही संशयाची सुई वळवली आहे. संदीप सिंह चित्रपट निर्मिती करतो आणि सुशांत सिंगचा खूप जवळचा आणि चांगला मित्र होता. ते अंकिता लोखंडे यांचेही खूप चांगले मित्र आहेत.\nऐका एनके सूद काय सांगतात\nSushant Singh RajputSuicideMumbaiDawood Ibrahimसुशांत सिंग रजपूतआत्महत्यामुंबईदाऊद इब्राहिम\nदिल्ली टू केनिया व्हाया मुंबई; भारताचा क्रिकेटपटू करणार केनियाच्या राष्ट्रीय संघातून पदार्पण\nभारतीय क्रिकेटपटूची आई बनली 'कोरोना वॉरियर'; संकटकाळात करतेय 'बेस्ट' काम\ncoronavirus: दादर, माहिममध्ये रुग्ण रोखण्याचे आव्हान, अनलॉक झाल्यामुळे संसर्ग वाढल्याचा महापालिकेचा दावा\nसुशांतसिंगच्या मृत्यूशी संबंधित दिवसाला १५० कॉल्स, हेल्पलाइन ‘हितगुज’ची माहिती\ncoronavirus: राज्यातल्या निम्म्या चाचण्या केवळ मुंबई-पुण्यातच, उर्वरित राज्याचे प्रमाण केवळ ३६ टक्के\nसूत्रे हलली; मुंबई पोलीस दलातील उपायुक्तांच्या पुन्हा नव्याने बदल्या\nसुशांतच्या डायरीची शेवटची पाने महत्वाची, सुगावा लागू शकतो मारेकऱ्याचा\n रागाच्या भरात पठ्ठ्याने चक्क बॉसच्या नावे पाठवले सेक्स टॉय\nजावई दारू पिऊन मुलीला त्रास द्यायचा; सासरा आणि मेहुण्याने केला खून\nDisha Salian Death Case: मरण्यापूर्वी तब्बल 45 मिनिटे फोनवर बोलली दिशा, 'या' गोष्टींचा केला उल्लेख\nमनसेच्या अविनाश जाधव यांचा जामीन कोर्टाने केला मंजूर\nआईने आधी बहिणीला मारले, नंतर स्वतः केली आत्महत्या; बचावलेल्या मुलाने सांगितला घटनाक्रम\nसुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवावा की मुंबई पोलिसांकडेच ठेवावा... तुम्हाला काय वाटतं\nमुंबई पोलीस सक्षम cbiकडे देणं आवश्यक\nमुंबई पोलीस सक्षम (203 votes)\ncbiकडे देणं आवश्यक (349 votes)\nकोरोना महामारीच्या अस्ताला सुरुवात \nराम मंदिर पायाभरणीनिमित्त घरोघरी दिवाळी साजरी करा\nसुशांतला न्याय मिळावाच पण शेतकरी आत्महत्येबद्दलही बोला\nअजित दादा पवारना मुख्यमंत्रीपदावर बघण्याची इच्छा\nसुप्रिया सुळे आणि अजित पवार याचं रक्षाबंधन\nपरदेशी कामगारांसाठी कुवैत सरकारचा नवीन मसूदा\nबकरी ईदला कुर्बानी नाही, रक्तदान करा\nगणेश उत्सव नाही पुण��यातील मंडळे सेवा उत्सव करणार\nN95 मास्कचा जन्म कसा झाला \nतरुणीच्या गुप्तांगातून स्वॅब घेतला, नवनीत राणा संतापल्या\nलुटारू नवरी : पहिल्या पतीकडून लुटले 1 कोटी, दुसऱ्याकडून 45 लाख, तिसऱ्यासोबत पळाली अमेरिकेला\n १४ वर्षाच्या मुलीला दारू पाजून नराधमांनी केला गँगरेप\n सीरम इन्स्टिट्यूटनं जाहीर केली लसीची किंमत, फक्त २२५ रुपयांत मिळणार कोरोना लस\nकोरोनानंतर चीनमध्ये एक किडा पसरवतोय नवा व्हायरस, ही आहेत लक्षणं\ncoronavirus: कोरोनाचा मानवी मेंदूवर होतोय असा परिणाम, नव्या संशोधनातून समोर आली धक्कादायक माहिती\nमुख्यमंत्री गेहलोतांकडून भाजपाच्या महाराणींना खास गिफ्ट; काँग्रेस सरकार होणार स्थिर\nShocking: तीन महिन्यांत दहा कलाकारांनी केली आत्महत्या; नाव वाचून बसेल धक्का\nखूशखबर : 10 ऑगस्टपर्यंत येऊ शकते 'रशियन' कोरोना लस; आरोग्य मंत्री म्हणाले, परीक्षण पूर्ण\nमॉडेलिंग सोडून UPSC दिली; ऐश्वर्या श्योराण पहिल्याच फटक्यात IAS बनली\nगुलाबाची कळी कशी हळदीने माखली... पाहा, राणा दग्गुबाती व मिहिका बजाजच्या हळदीचे खास फोटो\nबांधकाम व्यवसायासाठी पुढील सहा महिने निराशाजनक\n आरोग्यविषयक कार्यक्रम घेण्यावर भर\nदुरुस्ती केलेले शौचालय कोसळले\nनागपुरात विधिसंघर्षग्रस्त बालकांच्या जीवनात ‘अंकुर’\nजादा बिल आकारणाऱ्या रुग्णालयांवर छापा\n'Air India Plane Crash' : केरळमध्ये एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाला भीषण अपघात; १५ जणांचा मृत्यू, १२३ जण जखमी\n'Air India Plane Crash' : विमानाला झालेल्या अपघातात पायलट दीपक साठेंचा मृत्यू; हवाई दलात बजावली होती सेवा\n आता कोकणवासीयांसाठी १० दिवसांचा क्वारंटाइन, शासन आदेश आला\nअपघातात एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाचे दोन तुकडे झाले, पण...\nAir India Express Accident: ...अन् रनवेवरून एअर इंडियाचं विमान दरीत कोसळलं; जाणून घ्या शेवटच्या क्षणांमध्ये काय घडलं\nCoronaVirus News: इस्रायलचे शास्त्रज्ञ मायदेशी परतले; भारताचा मित्र लवकरच 'पॉझिटिव्ह' बातमी देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00590.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida-news/sehwag-zaheer-harbhajan-axed-from-bcci-contract-262554/", "date_download": "2020-08-07T22:12:41Z", "digest": "sha1:73SKZPJDU226Z35NDF7UCIYFQIN5EDRC", "length": 12602, "nlines": 213, "source_domain": "www.loksatta.com", "title": "सेहवाग, झहीर, हरभजनला डच्चू | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nशार्कच्या पिल्लांच्या मासेमारीत वाढ\nसागरी किनारा मार्गचा भराव सुरक्षित\nसेहवाग, झहीर, हरभजनला डच्��ू\nसेहवाग, झहीर, हरभजनला डच्चू\nवीरेंद्र सेहवाग, झहीर खान आणि हरभजन सिंग या अनुभवी खेळाडूंसाठी भारतीय संघाचे दार कायमसाठी बंद झाल्याचे स्पष्ट झाले आहे.\nवीरेंद्र सेहवाग, झहीर खान आणि हरभजन सिंग या अनुभवी खेळाडूंसाठी भारतीय संघाचे दार कायमसाठी बंद झाल्याचे स्पष्ट झाले आहे. बीसीसीआयतर्फे करारबद्ध करण्यात येणाऱ्या खेळाडूंच्या यादीतून या अनुभवी खेळाडूंना डच्चू देण्यात आला आहे. वाढते वय, ढासळता फॉर्म, दुखापतींनी त्रस्त असलेल्या या खेळाडूंना वगळण्यात आल्यामुळे यापुढे निवड समितीचे युवा खेळाडूंना निवडण्याचे धोरणही अधोरेखित झाले आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी तसेच एकदिवसीय मालिकेसाठी या तिघांना स्थान देण्यात आले नव्हते.\nबीसीसीआयने २०१३-२४ वर्षांसाठी करारबद्ध करण्यात आलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली. गेल्या वर्षी या यादीत ३७ खेळाडूंना सामावून घेण्यात आले होते, मात्र या वेळी २५ जणांची निवड केली आहे. ‘अ’ श्रेणीत केवळ पाच खेळाडू आहेत. २००व्या कसोटीनंतर निवृत्त होणाऱ्या सचिन तेंडुलकरचा या श्रेणीत समावेश आहे. दरम्यान, खराब फॉर्मशी झगडणाऱ्या गौतम गंभीर आणि युवराज सिंगची गच्छंती ‘ब’ श्रेणीत करण्यात आली आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n…तरच भारतीय संघात धोनीचा विचार होईल BCCI ची भूमिका कायम\nदक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा, हार्दिक पांड्याचं पुनरागमन\nलोकांची आयुष्यं पणाला लागलेली असताना भारतात क्रिकेट नाही – सौरव गांगुली\n“रामायणातील ‘या’ योद्ध्याकडून मिळाली बॅटिंगची प्रेरणा”\n हरभजनकडून ५००० कुटुंबांना अन्नदान\nसुशांतच्या मृत्यूपूर्वी काही दिवस आधी रियाने मुंबईत घेतले दोन आलिशान फ्लॅट्स\nश्रुती मोदी आहे तरी कोण सुशांतच्या मृत्यूप्रकरणी CBI ने तिच्या विरोधात दाखल केला गुन्हा\nसुशांत सिंहच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे देण्यास रिया चक्रवर्तीचा विरोध, म्हणाली...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल शंकुतला देवींनी मृत्यूआधी केलेली 'ती' भविष्यवाणी ठरली खरी\nसोनू सूदच्या मदतीचा ओघ कायम; रशियात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना केलं एअरलिफ्ट\nराज्यातील ग्रामीण भागांमधील करोना प्रादुर्भाव चिंताजनक\nकंपनी सेक्रेटरी प्रवेश परीक्षा ऑनलाइन\nदेशात २४ तासांत ६२,५३८ रुग्ण\nमुंबईतील ७७ टक्के रुग्ण करोनामुक्त\nमशिदीच्या पायाभरणीस जाणार नाही - आदित्यनाथ\nवकील तूर्त अत्यावश्यक सेवेत नाहीत\nऑनलाइन वर्गाना प्राध्यापकांचा विरोध\nतंत्रशिक्षण पदविका प्रवेशप्रक्रिया सोमवारपासून\nमुंबईतील मॉल्समध्ये ‘आरोग्य सेतू’ची ग्राहकांवर सक्ती\nयूपीएससी गुणवंताशी सोमवारी संवाद\n2 रात्र वैऱ्याची आहे\n3 दिल्लीसमोर मुंबईची घसरगुंडी\nअजित पवार मनसे नगरसेवकावर भडकले; म्हणाले, \"आमचे चार मंत्री करोना पॉझिटिव्ह आलेत\"X\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\n“पाकिस्तानी क्रिकेटपटू काहीही बडबड करतात”\nT20 World Cup 2021 चे यजमानपद भारताकडेच\nभारतीय हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग करोना पॉझिटिव्ह\nIPL 2020 : विराटसोबत खेळण्याबाबत फिंच म्हणतो…\n…म्हणून ३७व्या वर्षीही हा खेळाडू खेळतोय क्रिकेट\nIPL 2020 : मोठ्या विश्रांतीनंतर धोनी सरावासाठी मैदानात\n अब्बासने ‘असा’ उडवला स्टोक्सचा त्रिफळा\nT20 : हा आहे ‘टीम इंडिया’कडून हॅटट्रिक घेणारा एकमेव गोलंदाज\n२०२१च्या ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी रस्सीखेच", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00590.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/entertainment/entertainment-news/television-news/kapil-sharma-back-on-the-kapil-sharma-show-set-after-become-father/articleshow/72493238.cms", "date_download": "2020-08-07T21:06:39Z", "digest": "sha1:JH6KMZETG7LYO5VVSU5TULSH54I64MSX", "length": 13517, "nlines": 114, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nVideo- बाबा झाल्यावर दुसऱ्याच दिवशी सेटवर गेला कपिल शर्मा\nकपिल शर्माने १२ डिसेंबर २०१८ मध्ये गिन्नी चतरथशी राजेशाही थाटात लग्न केलं. एका वर्षानंतर कपिल आणि गिन्नी एका मुलीचे पालकही झाले. स्वतः कपिलने त्याच्या ट्विटर अकाउंटवरून चाहत्यांना ही गोड बातमी दिली. कपिलच्या या ट्वीटनंतर फक्त चाहत्यांनीच नाही तर बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.\nकपिल शर्माने १२ डिसेंबर २०१८ मध्ये गिन्नी चतरथशी राजेशाही थाटात लग्न केलं. एका वर्षानंतर कपिल आणि गिन्नी एका मुलीचे पालकही झाले. स्वतः कपिलने त्याच्या ट्वि��र अकाउंटवरून चाहत्यांना ही गोड बातमी दिली. कपिलच्या या ट्वीटनंतर फक्त चाहत्यांनीच नाही तर बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. मुलीच्या जन्माच्या दुसऱ्याच दिवशी कपिलने कामाला सुरुवात केली. यावेळी द कपिल शर्मा शोच्या संपूर्ण टीमने त्याचं जोरदार स्वागत केलं.\nकपिलसाठी खास केक मागवला गेला. कपिलने हा केक त्याच्या संपूर्ण टीमसोबत कापला. या संपूर्ण सेलिब्रेशनवेळी कपिल प्रचंड उत्साही होता. स्वतः कपिलने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये केक कटिंगचा व्हिडिओ शेअर केला आहे. अगदी थोड्याच वेळात हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरलही झाला.\n११ डिसेंबरला कपिलने बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणसोबत द कपिल शर्मा शोचं शूटिंग केलं. दीपिका यावेळी तिच्या आगामी छपाक सिनेमाच्या प्रमोशनसाठी आली होती. तिच्यासोबत सिनेमाची दिग्दर्शिका मेघना गुलझारही होत्या.\nकपिलला मुलगी झाल्याचे कळताच सुनील ग्रोवरनेही त्याला शुभेच्छा दिल्या. सुनीलने ट्वीट करत लिहिलं की, ‘अभिनंदन, प्रेम आणि आशीर्वाद’ सुनीलचं हे ट्वीट अनेकांसाठी धक्कादायक होतं. कारण द कपिल शर्मा शोच्या पहिल्या सिझनमध्ये कपिल आणि सुनीलमध्ये वाद झाला होता. हा वाद एवढा विकोपाला गेला की सुनीलने शो सोडण्याचा निर्णय घेतला होता.\nकपिल शर्मा आणि गिन्नी चतरथने १२ डिसेंबर २०१८ मध्ये जालंधरमध्ये लग्न केलं होतं. कपिलच्या लग्नात टीव्ही जगतापासून ते बॉलिवूडपर्यंत अनेकांनी उपस्थिती लावली होती. आज कपिल शर्मा त्याच्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करत आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\n'या' मालिकेतून वर्षा उसगावकर करणार छोट्या पडद्यावर कमबॅ...\nअभिनेत्री भाग्यश्री मोटे दिसणार पार्वतीच्या भूमिकेत...\nरक्षाबंधन २०२०- मालिकांच्या सेटवरच नाही तर प्रत्यक्षातह...\nयेताहेत मोठ्या रमाबाई; 'ही' अभिनेत्री दिसणार भूमिकेत...\nविकसित समाजाच्या स्वप्नासाठी...'सावित्रीजोती' मालिकेचा नवा प्रोमो प्रदर्शित महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nव्हायरल व्हिडिओ- रिया चक्रवर्ती म्हणाली, 'मी तर गुंडांची ताई'\nबे��त्ता रिया चक्रवर्ती आली समोर; शेअर केला व्हिडिओ\nओली चिंब पूनम पांडेचा सेक्सी अवतार\nकरोनाची लस सापडत नाही म्हणू रडू लागले अनुपम खेर\nजान्हवी कपूरचा सेक्सी लूक\nसूरज पांचोलीला कशी हवीय गर्लफ्रेंड\nदेश'पावसामुळे धावपट्टीचा अंदाज न आल्याने विमानाला अपघात'\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\nLive: कोल्हापूरात दिवसभरात २४० करोना बाधित रुग्ण आढळले\nदेशचीनमधून बाहेर पडणाऱ्या विदेशी कंपन्यांना गुजरातचे रेड कार्पेट\nअन्य खेळ'राम मंदिराच्या भूमी पुजनाची शिळा अनेकांच्या छातीवर ठेवलीए' मोदीविरोधकांना डिवचले\nदेशकेरळ विमान दुर्घटना टेबलटॉप रनवेमुळे समजून घ्या दुर्घटनेचं कारण\nक्रिकेट न्यूजभारतात २०२१ साली टी-२० विश्वचषक; तीन वर्षांत होणार तीन वर्ल्डकप\nदेशकुठल्याही स्थितीसाठी सज्ज राहा, लष्कर प्रमुखांचे आदेश\nमुंबईदिवसभरात १० हजार ९०६ रुग्णांची करोनावर मात; ३०० दगावले\nमोबाइलसर्वात जास्त विकला जाणारा अँड्रॉयड फोन झाला स्वस्त; नवी किंमत पाहा\nहेल्थनिरोगी आरोग्यासाठी वयानुसार किती वेळ झोपणे ठरेल योग्य\nविज्ञान-तंत्रज्ञानइंडियन ब्रँड Shinco चे ३ जबरदस्त टीव्ही लाँच, जाणून घ्या किंमत-फीचर्स\nरिलेशनशिपभावाच्या संगतीत बहिण बनू शकते एक चांगली व्यक्ती, आम्ही नाही विज्ञान म्हणतंय हे\nकरिअर न्यूजसीबीएसई फेरपरीक्षा होणार की नाही\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00591.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/diwali-news-news/maharashtra-on-the-edge-of-social-reform-1049424/", "date_download": "2020-08-07T21:32:40Z", "digest": "sha1:4ONXVBLIWYEB2LYYDJD4NWKHBRHYQICC", "length": 78167, "nlines": 231, "source_domain": "www.loksatta.com", "title": "महाराष्ट्र : सामाजिक यादवीच्या उंबरठय़ावर! | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nशार्कच्या पिल्लांच्या मासेमारीत वाढ\nसागरी किनारा मार्गचा भराव सुरक्षित\nदिवाळी अंक २०१४ »\nमहाराष्ट्र : सामाजिक यादवीच्या उंबरठय़ावर\nमहाराष्ट्र : सामाजिक यादवीच्या उंबरठय़ावर\nलोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने प्रचंड मार खाल्ल्यामुळे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर मराठा समाजासाठी आरक्षणाची तरतूद केली गेली आहे.\nलोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने प्रचंड मार खाल्ल्यामुळे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर मराठा समाजासाठी आरक्षणाची तरतूद केली गेली आहे. न्यायालयात हे आरक्षण कितपत टिकेल हे येणारा काळच ठरवेल. परंतु मराठा आरक्षणानंतर महाराष्ट्रातल्या अनेक जाती-जमातींतूनही आरक्षणाच्या मागणीचे अक्षरश: पेव फुटले आहे. त्यासाठी रस्त्यावर उतरून शक्तिप्रदर्शनाचे मार्ग अवलंबिले जात आहेत. राजकारणी नेते या जाती-जमातींना पेटवून त्यावर आपली स्वार्थाची पोळी भाजून घेऊ पाहताहेत. म्हणूनच या सगळ्या प्रकाराकडे गांभीर्याने बघण्याची आवश्यकता आहे. याकरिता मराठा, धनगर, वंजारी, लमाण, बंजारा आदी जाती-जमातींच्या आरक्षणासंबंधातील ऐतिहासिक वस्तुस्थिती आणि त्यासंदर्भात यापूर्वी समाजशास्त्रज्ञांनी केलेला अभ्यास इत्यादीचा ऊहापोह करणारा लेख..\nराज्य सरकारने मराठा जातीला राखीव जागा दिल्यामुळे महाराष्ट्रातल्या जाती-जातींमध्ये आरक्षणाच्या मागणीचे पेव फुटले आहे. ज्यांना ओबीसीचे आरक्षण होते त्यांना भटक्या-विमुक्तांच्या प्रवर्गात आरक्षण हवे आहे. ज्यांना भटक्या-विमुक्तांत आरक्षण आहे असे लोक आता आदिवासींच्या अनुसूचित जमातीत आरक्षण मागताहेत. काही ओबीसींना दलितांच्या अनुसूचित जातींत वाटा पाहिजे. काही सवर्ण स्पृश्य जाती अस्पृश्यांच्या अनुसूचित जातींत जायला बघत आहेत. काही सवर्ण धनदांडग्यांना आदिवासी म्हणून सवलती लाटायच्या आहेत, तर काहींना आरक्षणाची टक्केवारी वाढवून हवी आहे. तिकडे अनुसूचित जातीत असूनही सवलती मिळत नाहीत म्हणून मातंगांसारख्या काही अस्पृश्य जाती एस. सी. प्रवर्गातच वेगळे आरक्षण मागत आहेत. तर इकडे आदिवासी जमातींच्या नामसाधम्र्याचा गैरफायदा घेऊन हजारांेच्या संख्येने बिगर-आदिवासी सरकारी नोकऱ्यांचा लाभ घेत आहेत. खोटय़ा प्रमाणपत्राद्वारे नोकरीवर असलेल्या या कर्मचाऱ्यांना तत्काळ सेवेतून दूर करा, असा केंद्र सरकारचा आदेश असतानाही गेले वीस-पंचवीस वर्षे राज्यात सत्तेवर असलेले काँग्रेसचे, युतीचे आणि आघाडीचे प्रत्येक सरकार त्यांना संरक्षण देत आले आहे. त्यामुळे जाती-जमातींचे बनावट दाखले घेऊन सरकारी नोकऱ्या लाटण्याची प्रक्रिया अव्याहतपणे सुरू आहे. खुद्द सरकारच प्रत्यक्ष-अप��रत्यक्षरीत्या घटनात्मक तरतुदी धाब्यावर बसवत असल्याची ओरड आदिवासी जमाती वर्षांनुवर्षे करीत आहेत. पण कुणीही त्यांचे म्हणणे ऐकायला तयार नाही. अशा परिस्थितीत आता प्रगत ब्राह्मण समाजालाही आरक्षण हवे आहे. साहजिकच राज्यातले सामाजिक वातावरण कलुषित झाले आहे. जाती-जातींत स्पर्धा, मत्सर, असूया, द्वेष आणि हेवेदावे निर्माण झाले आहेत. आता रस्तोरस्ती जातीसंघर्ष होणे तेवढे बाकी आहे. ब्राह्मण विरुद्ध मराठे, मराठे विरुद्ध माळी, धनगर, वंजारी. धनगर, वंजारी, कोळी यांच्याविरुद्ध आदिवासी, भटके-विमुक्त. दलित विरुद्ध ओबीसी. इतकेच कशाला, आता दलित जातींतर्गतही संघर्ष सुरू झाले आहेत आणि ते टोकाला चालले आहेत. जाती- जातींतील आणि जमाती-जमातींतील या सामाजिक असंतोषामुळे अख्खा महाराष्ट्र ज्वालामुखीच्या तोंडावर उभा आहे.\nऐंशीच्या दशकात मराठा महासंघाने जाती-जमातीआधारीत घटनात्मक आरक्षणालाच प्रथम विरोध सुरू केला होता. परंतु यशवंतरावांचा वारसा पुढे चालविणाऱ्या मराठा राज्यकर्त्यांनी त्यांना भीक घातली नाही. पुढे या आंदोलनातच फाटाफूट झाली. तथापि सत्तेत यायला वाव मिळत नसल्याने मराठय़ांच्या नेतृत्वाच्या लालसेने पेटलेल्या काही महाभागांनी सवलतींच्या विरोधातली मूळातील ही भूमिका बदलून मराठय़ांनाच सवलती देण्याची नवीन मागणी केली. साहजिकच बेरोजगार मराठा तरुण या मागणीभोवती गोळा व्हायला लागले आणि राज्यातले वातावरण बिघडू लागले. तेव्हा भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी या आंदोलनाला पाठिंबा देऊन त्यांना चुचकारण्यास सुरुवात केली. यात मराठय़ांची सहानुभूती मिळविणे आणि मराठा सत्ताधाऱ्यांना अडचणीत आणणे, असे त्यांचे दोन राजकीय उद्देश होते. पुढे छगन भुजबळांसह अनेक ओबीसी नेते या मागणीची भलामण करायला लागले.\nराजर्षी शाहू महाराजांनी २६ जुलै १९०२ साली कोल्हापुरात समस्त ब्राह्मणेतरांना ५० टक्के आरक्षण दिले. त्यावेळी कोल्हापूर संस्थानात आणि इतरत्रही प्रशासकीय नोकरदारांत केवळ ब्राह्मण, प्रभू, शेणवी आणि पारशी एवढय़ाच पुढारलेल्या जातींचे लोक होते. इतर कोणी औषधालाही नव्हते. त्यामुळे त्यांनी सगळय़ाच ब्राह्मणेतर स्पृश्यास्पृश्यांना आरक्षण दिले. त्याचबरोबर शाहू महाराजांनी सगळय़ा जाती-जमातींतील मुलांनी शिक्षण घ्यावे, अशी मोहीमही काढली. त्यांच्यासाठी स्वतंत्र वसतिगृहे काढली. अगदी जाती-जातींची आणि धर्माचीही त्यांच्यासाठी शाळा- महाविद्यालये सुरू केली. त्यांच्यातल्या हुशार, होतकरू विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी मदत देऊ केली. याचा लाभ डॉ. आंबेडकरांनाही झाला. त्यावेळी या समाजाची सामाजिक-शैक्षणिक परिस्थिती अत्यंत मागासलेली होती. आर्थिक परिस्थितीही हलाखीचीच होती. बहुसंख्य समाज फाटक्या अवस्थेत होता. पण शाहू महाराजांनी शैक्षणिक संधी उपलब्ध करून दिल्यानंतर आणि शेतीत सुधारणा घडविल्यानंतर बहुजन समाजातील एक वर्ग झपाटय़ाने आपल्या पायावर उभा राहू लागला. पुढे तर भाऊराव पाटलांच्या रयत आणि इतर संस्थांनी शिक्षणाची लोकचळवळ राज्याच्या कानाकोपऱ्यात नेली. त्यानंतर ५० वर्षांनी राज्यघटनेच्या माध्यमातून बाबासाहेबांनी शास्त्रशुद्ध विचार करून दलित व आदिवासींना राखीव जागा दिल्या. त्यावेळी या सवलतींची गरज मराठा समाजाला वाटली नाही, हे विशेष. तथापि, गरीब विद्यार्थ्यांचे हाल पाहून यशवंतरावांनी सगळय़ाच समाजांतल्या गरीबांसाठी ईबीसीची सवलत दिली. या घटनात्मक सवलतींनाही आता साठ वर्षे उलटून गेली आहेत. त्यामुळे एकशे दहा वर्षांपूर्वी जी मराठय़ांची स्थिती होती, ती आज राहिलेली नाही. शिक्षण, नोकऱ्या, विज्ञान-तंत्रज्ञानासह अनेक क्षेत्रांत हा समाज स्पर्धा करीत आहे. ब्राह्मणांप्रमाणे सुस्थितीतच नव्हे, तर त्यांचेही नातेवाईक आज मोठय़ा प्रमाणावर परदेशात स्थायिक झाले आहेत. शिवाय, हा समाज राज्यकर्ताही आहे. तरीही गरीब मराठय़ांची संख्या मोठी आहे. पण एवढय़ा कारणाने राखीव जागा मागता येणार नाहीत. मागासवर्गीयांतील काही घटक मुख्य प्रवाहात यावेत, एवढाच मर्यादित उद्देश आरक्षण देताना होता. राखीव जागा हा काही दारिद्रय़ निर्मूलनाचा कार्यक्रम आणि समष्टीच्या कल्याणाचा अंतिम मार्ग नाही. शंभर वर्षांपूर्वी मूठभर मराठे आणि ब्राह्मण वतनदार वगळले तर बहुसंख्य मराठय़ांसह समस्त बहुजन समाज अशिक्षित आणि दारिद्रय़ातच होता. पण शाहू महाराज आणि बडोद्याच्या सयाजीरावांच्या प्रेरणेने सधन मराठय़ांनी गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली. ज्यांना वसतिगृहांत प्रवेश मिळत नव्हता अशी मुले सधन मराठय़ांच्या घराघरांत शिकत होती. तेव्हाच्या तुलनेत लक्षाधीश, कोटय़धीश आणि अब्जोपती मराठय़ांची संख्या आज कुठल्या कुठे ��ेली आहे. पण आजच्या सधन वर्गाने आणि राज्यकर्त्यांनीही आपल्या गरीब बांधवांची जबाबदारी झटकून राज्याच्या अधिकारात विशेष प्रवर्ग तयार करून त्यांच्यावर सवलतीचा तुकडा फेकला आहे. मराठा मागासलेले नाहीत, असे आजवरच्या सगळय़ा अभ्यास समित्यांचे म्हणणे आहे. मंडल आयोगानेही त्यांचा समावेश इतर मागासवर्गीयांत केलेला नव्हता. पण राज्य सरकारने खुबीने आपल्या अधिकाराचा वापर करून एक विशेष मागास प्रवर्ग तयार केला आणि मराठा समाजाला आरक्षण दिले. हे आरक्षण न्यायालयात टिकेल किंवा कदाचित टिकणारही नाही. परंतु या निर्णयाने राज्यकर्त्यांसह मराठा समाज समस्त बहुजनांपासून दुरावला.. एकाकी पडला. ओबीसी आणि सर्वच मागासवर्गीयांना त्याने आपल्याविरोधात ढकलले. त्यामुळे आजचे मराठा राज्यकर्ते इतिहासजमा होतीलच; परंतु यामुळे बहुजन समाजापासून दुरावलेला हा समाज ब्राह्मणांप्रमाणेच राज्यकर्ता वर्गाच्या परिघाबाहेर गेला तर आश्चर्य वाटू नये. केंद्रातील मराठय़ांचे प्रतिनिधित्व आज जवळपास संपले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पराभवापाठोपाठ राज्यातीलही ते संपेल. या दोन पक्षांना आणि विशेषत: राष्ट्रवादी काँग्रेसला लागलेली घरघर हे त्याचेच लक्षण आहे. आपल्या कर्माची फळं कधी ना कधी भोगावीच लागतात.\nज्या समाजातील राज्यकर्ते सगळय़ा दुबळय़ांना सत्तेत सहभागी करून घेत होते, त्यांचे वारसदार बेदरकारपणे आपल्याच जातीला आरक्षण घ्यायला लागल्यावर इतर जाती-जमाती मागे कशा राहतील ‘वरमायच शिंदळ, तर वऱ्हाडी काय करतील ‘वरमायच शिंदळ, तर वऱ्हाडी काय करतील’ अशी एक असभ्य म्हण आहे. ती वापरल्याबद्दल क्षमस्व. गेली काही वर्षे मराठय़ांच्या आरक्षणाचा प्रश्न तापत असताना धनगर समाजाने भटक्या-विमुक्त प्रवर्गातील सवलती आम्हाला नकोत, आम्हाला आदिवासींच्या सवलती मिळाल्या पाहिजेत, यासाठी रान उठवायला सुरुवात केली होती. मराठा आरक्षण मार्गी लागण्याची चिन्हे दिसताच त्यांनी थेट बारामतीत उपोषण सुरू केले. यामागे गोपीनाथ मुंडे यांची मोठी शक्ती होती. त्याचे परिणाम लोकसभेच्या निकालात दिसून आले. खरे म्हणजे धनगरांचा समावेश सुरुवातीला इतर मागासवर्गीयांत होता. शरद पवारांमुळे त्यांना भटक्या-विमुक्तांच्या प्रवर्गात सवलती मिळाल्या होत्या.\nजातिव्यवस्थेच्या उतरंडीत धनगर जातीचा सामाजिक दर्जा कुणब्यांच्या खालोखाल होता. त्यांच्यामध्येही सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठा असलेला एक वतनदार घटक आहे. तो राज्यकर्ता होता. होळकर हे तर पेशव्यांचे सरदार होते. पुढे त्यांनी इंदोरमध्ये आपले राज्य स्थापन केले. ते वगळता इतर २०-२२ धनगर पोटजातींची स्थिती बहुजन समाजासारखीच होती. पण त्यांच्यातल्या डंगे, वनगे अशा दोन-तीन सेमी नोमॅडिक पोटजाती मेंढपाळ म्हणून वर्षांतले आठ महिने गावोगाव भटकत होत्या. त्यांची आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक परिस्थिती निश्चितच हलाखीची आहे. या निमभटक्या पोटजातींच्या कल्याणासाठी सरकारने त्यांना राज्याच्या अखत्यारीतील भटक्या-विमुक्त प्रवर्गात घालण्याचा विचार सुरू केला. भटक्या-विमुक्त जाती आणि जमाती या प्रवर्गात लमाण, वंजारा, पारधी, कोल्हाटी, कैकाडी, माकडवाले, वडार, पाथरवट अशा जवळपास ४२ जाती-जमाती आहेत. त्यांच्यातील शिक्षणाचे प्रमाण अवघे ०.६ टक्के आहे. त्यात धनगरांमधील मेंढपाळ उपजातींचा समावेश करताना काँग्रेस आणि विरोधकांतल्या बडय़ा धनगर नेत्यांनी दबाव आणून समस्त धनगर पोटजातींचा समावेश त्यात करून घेतला. राज्य सरकारच्या स्तरावरचा हा पहिला मोठा अपराध होता.\nआता धनगर समाजाचे नवे नेते ‘बाबासाहेबांनी राज्यघटनेतच आम्हाला आदिवासींच्या सवलती दिल्या होत्या, आम्ही नव्याने आदिवासींच्या सवलती मागत नाही. धनगड म्हणजेच धनगर. कारण इंग्लिशमध्ये ‘र’चा ‘ड’ होतो. त्यामुळे ‘ड’ऐवजी ‘र’करा, एवढीच आमची मागणी आहे. केवळ एका मामुली चुकीमुळे ६५ वर्षे आम्ही घटनात्मक सवलतींना मुकलो,’ असे म्हणत आहेत. शिवाय, ‘धनगर आदिवासीच आहेत,’ असे एंथोवेन, रसेल, इरावती कर्वे या मानववंशशास्त्रज्ञांनी म्हटल्याचे दावे ते करतात.\nपरंतु वस्तुस्थिती अशी आहे, की रसेल आणि हिरालाल यांच्या ‘द ट्राइब्ज अॅण्ड कास्ट्स ऑफ सेंट्रल प्रॉव्हिन्स’मध्ये (खंड ४, पान ४८०) धनगर जातीची रचना, तिच्या परंपरा सांगताना, धनगर ही मराठय़ांच्या मेंढपाळांची आणि घोंगडी विणणारी एक जात आहे, असे म्हटले आहे. धनगर ही जात आहे. ते हिंदूंचे सण साजरे करतात. जन्म आणि विवाहाच्या कार्यक्रमात ते दक्षिणा देऊन ब्राह्मणांना पाचारण करतात. दिवाळीत ते मेंढय़ांची शिंगे रंगवून त्यांची पूजा करतात. धनगरांची उत्पत्ती महादेवांनी कशी केली\nमहाराजांच्या गनिमी काव्याच्या सैन्यात त्यांचा महत्त्वाचा सहभाग कसा ���ोता, आणि धनगर हे इंदूरचे राज्यकर्ते होते, याबद्दलचे दाखले रसेल-हिरालाल यांनी दिले आहेत. त्यांची कुळं, कुलाचार, बहुपत्नीत्व या गोष्टी विशद करताना विवाह विधीसाठी ते ब्राह्मणांना पाचारण करतात, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. मराठय़ांचा ‘हीरो’ खंडोबा हे धनगरांचे कुलदैवत. त्यातल्या जेजुरीच्या खंडोबाची एक बायको बनाबी ही धनगर समाजातली होती, असे रसेल-हिरालाल यांनी म्हटले आहे. रेगिनाल्ड एंथोवेन या मानववंशशास्त्रज्ञाने ‘दी ट्राइब्ज अॅण्ड कास्ट्स ऑफ बॉम्बे’ (खंड पहिला, पान ३११ ते ३१५) मध्ये म्हटले आहे की, ‘हिंदू समाजात धनगरांचे बऱ्यापैकी वरचे स्थान आहे. सामाजिक स्थितीमध्ये त्यांचे स्थान कुणब्यांपेक्षा खालचे आहे. धनगर मराठय़ांना बरोबरीचे मानतात. घिसाडी, बुरूड, परीट यांना ते खालच्या दर्जाचे मानत असल्याने ते त्यांच्या हातचे खात नाहीत. (म्हणजे या जातींशी रोटीव्यवहार करणेही त्यांना मंजूर नाही.) ही जात हिंदू धर्म पाळते. ते शैव आणि भागवत पंथांना मानतात. धनगर हे दख्खन आणि कोकणातच नाही, तर सेंट्रल प्रॉव्हिन्सेस, बेरार, युनायटेड प्रॉव्हिन्सेस आणि मध्य भारतातही आहेत. दख्खन, कोकणचे धनगर हे सेंट्रल प्रॉव्हिन्सेसमधल्या धनगरांसारखेच आहेत. पण उत्तर भारतातील धनगरांविषयी असे म्हणता येणार नाही. ते मजुरीचे, जंगलतोडीचे आणि सफाईचे काम करतात. (विशेष म्हणजे सफाईच्या कामामुळे यूपीतील या धनगरांचा समावेश अनुसूचित जातीत करण्यात आला आहे.) दक्षिणेतील मेंढपाळ आणि लोकर विणणाऱ्या धनगरांचा दर्जा उत्तरेतील धनगरांपेक्षा उच्च आहे.’ ‘ते दोघे समान नाहीत,’ या विल्सन- शेरिंग यांच्या मताचा दाखलाही एंथोवेन यांनी दिला आहे. काही जमाती या पोटजाती झाल्या. त्यांनी वेगवेगळे व्यवसाय केले आणि त्यांना वेगळा दर्जा मिळाला असण्याची शक्यता आहे. संस्कृतमध्ये ‘धनगर’ हा शब्द नसल्याने ते आदिवासींचे वंशज असावेत, असे एंथोवेन म्हणतात. तथापि, दख्खन आणि कोकणातील धनगरांची ‘ट्राइब’ ही ओळख पुसून गेली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. निश्चित अशा वंशाचे हे लोक धनगर म्हणून मेंढपाळीचा व्यवसाय करू लागले. अस्सल धनगर किंवा मराठा धनगर हा धनगर लोकसंख्येतला मोठा गट आहे. ते बहुतांशी शेती करतात. त्यातले काही पाटील आणि सोल्जर्सही आहेत. पण त्यातला क्वचितच कोणी मेंढय़ा पाळतो. धनगरांच्या उपजातीं�� उच्च-नीचतेची उतरंड आहे. त्यांच्या पोटजातींत रोटीव्यवहार होतो, पण बेटीव्यवहार होत नाही, असे सगळय़ाच मानववंशशास्त्रज्ञांनी नमूद केले आहे.\nएडगर थर्स्टन यांनीही (‘कास्ट्स अॅण्ड ट्राइब्ज ऑफ सदर्न इंडिया’- पान १७१), शिवाजी महाराजांच्या सैन्यात मोठय़ा संख्येने साताऱ्याचे धनगर सैनिक होते, असे म्हटले आहे. ‘अँथ्रापॉलॉजिकल सव्र्हे ऑफ इंडिया’च्या के. एस. सिंग यांनी संपादित केलेल्या ‘इंडियाज् कम्युनिटीज्’ (खंड ४)मध्येही धनगरांविषयी हीच माहिती आहे. मानववंशशास्त्रज्ञ डॉ. इरावती कर्वे यांनी ‘अँथ्रोपोमेट्रिक मेजरमेंटस् ऑफ महाराष्ट्रा’ या ग्रंथातही (पान २४) ‘धनगर जात ही कुणबी जातीपेक्षा खालच्या दर्जाची आहे. त्यांचा पोशाख, भाषा, घरे, अन्न कुणब्यांपेक्षा थोडाफार वेगळे आहे. महाराष्ट्रातील अन्य बहुजन समाजातील जातींप्रमाणेच या जातीची कुळे असून धनगर अनेक उपजातींत विभागले गेले आहेत. हाटकर धनगर लढवय्ये होते. ते प्रामुख्याने शिवाजीच्या सैन्यात होते. मुस्लीम सूत्रांनुसार, ते रजपूतांच्या एका वंशातून आले होते. इंदोर येथे आपले राज्य स्थापन करणारे होळकर याच उपजातीचे धनगर होते,’ असे म्हटले आहे. हे संदर्भ पाहता इरावती कर्वे यांच्या नावाने धडधडीत चुकीचे दाखले दिले जात आहेत, हे स्पष्ट होते. असेच चुकीचे दाखले रा. चिं. ढेरे यांच्याबद्दल दिले जातात. ढेऱ्यांच्या ‘शिखर-शिंगणापूरचा शंभूमहादेव’ या गं्रथाच्या परिशिष्टांत (पान ३७४ ते ३७८) होळकरांचे रजपूतीकरण आणि धनगर-मराठा विवाह असे एक परिशिष्ट आहे. यात आंतरजातीय विवाहाबद्दल शाहू महाराजांनी दिल्लीहून इंदोर येथील खाशेराव जाधवांना लिहिलेले पत्र, गुंडो सखाराम पिशवीकर यांनी ‘होळकर घराणे हे राजस्थानातील राठोड क्षत्रिय असल्याचे’ शाहू महाराजांना लिहिलेले पत्र, धनगर- मराठा मुलामुलींच्या लग्नासाठी इंदोरमध्ये तयार करण्यात आलेल्या यादीची माहिती छत्रपती शाहूंना देण्यासाठी पिशवीकरांनी रावबहादूर सबनीस यांना लिहिलेले पत्र आणि शाहू महाराजांच्या सख्ख्या चुलत बहिणीचा साखरपुडा इंदोरचे राजे यशवंतराव होळकर यांच्याशी झाल्याबद्दल ‘प्रबोधन’च्या अंकातील प्रबोधनकार ठाकरे यांचा लेख यांचा या परिशिष्टांत समावेश आहे. होळकरांच्या वंशवृक्षाचा अभ्यास केल्यानंतर हे घराणे क्षत्रिय होते, शाहू महाराजांची बही��� होळकरांच्या घरात दिली गेली होती, शाहू महाराजांनी मिश्रविवाहाला चालना देण्यासाठी मोहीम काढली होती, तसेच मराठा आणि धनगर मुलामुलींच्या विवाहाबद्दल दोन्ही राजघराण्यांतर्फे प्रयत्न चालले होते, हे स्पष्ट होते. त्यामुळे या जातीला आदिवासींच्या जमातीत समावेश करण्यासाठी कोणताही ठोस आधार नाही.\nधनगर हे बलुतेदार नसले तरी ते मराठा आणि कुणबी या शेती करणाऱ्यांना सेवा पुरवीत होते. खतासाठी शेतात तीन ते पाच दिवस शेळय़ा-मेंढय़ा बसविल्यानंतर त्याचा मोबदला ते पैशाच्या वा अन्नधान्याच्या स्वरूपात घेतात. शिवाय, घोंगडय़ा तयार करून ते विकतात. पुरातन काळापासून धनगरांचे इतर जातींशी आदानप्रदान सुरू आहे. व्यवसायासाठी गावोगाव फिरताना इतर जातींशी आदानप्रदान असल्याने धनगर समाजात बुजरेपणा नाही, याबद्दलही मानववंशशास्त्रज्ञांमध्ये सहमती आहे.\n‘धनगड म्हणजेच धनगर’ असा धनगर समाजाच्या नेत्यांचा दावा आहे. खरे म्हणजे ‘धनगड’ किंवा ‘धांगड’ ही जमात म्हणजे ट्राइब आहे, तर ‘धनगर’ ही वर्णव्यवस्थेतील एक जात आहे. अँथ्रापॉलॉजिकल सव्र्हे ऑफ इंडियाने प्रसिद्ध केलेल्या ‘पीपल ऑफ इंडिया’ मालिकेतील ‘द शेडय़ुल्ड ट्राइब्ज’ या तिसऱ्या खंडातील पान क्र. ९४८ ते ९५५ यादरम्यान ‘ओरॉन’ या जमातीची वैशिष्टय़े आणि माहिती दिलेली आहे. ओरॉन ही बिहारच्या छोटा नागपूर या डोंगराळ भागातील एक जमात आहे. ती नंतर मध्य प्रदेश, ओरिसा, प. बंगाल, त्रिपुरा, आसाम आणि महाराष्ट्रात विखुरली गेली. ओरॉन ही जमात मध्य प्रदेशात ढाँका आणि धनगड या नावानेही ओळखली जाते. ही जमात प्रामुख्याने जंगलांवर गुजराण करीत होती. जंगलांचे प्रमाण कमी झाल्यावर ते शेती आणि मजुरी करू लागले. महात्मा गांधींच्या स्वातंत्र्यलढय़ात त्यांचा मोठा सहभाग होता. महाराष्ट्रातल्या ओरॉनला कुरुख किंवा धनगड म्हणून ओळखतात. ओरॉन जमातीच्या जीन्ससह त्यांची शारीरिक आणि सामाजिक वैशिष्टय़े त्यात नमूद केली आहेत. ते कुरुख, सदरी आणि इतरांच्या संपर्कासाठी हिंदी बोलतात. ओरॉन यांना त्यांचा आदिम स्वरूपातला धर्म असून त्यानुसार ते रीतिरिवाज पाळतात. धर्मेस ही त्यांची मुख्य देवता आहे. चाला पाचो, कालीमाई किंवा चंडी आणि गावदेवती अशी त्यांची गावातली दैवतं आहेत. महाराष्ट्रातल्या चंद्रपूर जिल्हय़ातले ओरॉन म्हणजे कुरुख किंवा धनगड हे ‘सदरी’ बोलतात आणि तीच आपली मातृभाषा मानतात. बल्लारशाह पेपर मिलसाठी जंगलातल्या कामासाठी ते मध्य प्रदेशातून आले.\nमहाराष्ट्रातील धनगर आणि धनगड किंवा धांगड यांच्यात कसलेही साधम्र्य नाही. धनगड व धनगर यांची भाषा, राहणी, देवदेवता, विधी, परंपरा, मूळ वसतिस्थान, कुळं आणि कुलाचार यांत कुठेही साधम्र्य दिसत नाही. शिवाय, त्यांच्या मानववंशशास्त्रीय वैशिष्टय़ांमध्येही साधम्र्य आढळत नाही. आता उरला प्रश्न ‘र’ आणि ‘ड’चा. इंग्रजांनी नावं लिहिताना ज्या नावात शेवटचे अक्षर ‘ड’ येते तिथे ‘र’ म्हणजे ‘आर’ वापरला. उदा. ‘जाखड’चा ‘जाखर’, त्याचप्रमाणे ‘धनगड’चा ‘धनगर’ केलं. पण ‘र’ या अक्षराचा ‘ड’ मात्र केला नाही. नाहीतर ‘ठाकूर’ हा शब्द ‘ठाकूड’ झाला असता. ‘मुझफ्फरपूर’चा ‘मुझफ्फरपूड’ झाला असता. त्यामुळे ‘र’ या अक्षराचा ‘ड’ झाला असे म्हणण्यात अर्थ नाही. शिवाय, घटनाकारांनी शब्द लिहिताना चुकीचा शब्द लिहिला, यात तथ्य नाही. डॉ. आंबेडकरांनी काळजीपूर्वकरीत्या आणि शास्त्रीय माहितीच्या आधारावर काटेकोरपणे अनुसूचित जातीचे आणि अनुसूचित जमातीचे लाभार्थी ठरविले. ट्राइब आणि कास्ट हे भारतातील पूर्णत: भिन्न समाजघटक आहेत, याचे भान ठेवूनच त्यांनी उभयतांची सूची तयार केली होती. त्यामुळे ‘र’चा ‘ड’ झाला, असे सांगून धनगर समाजाचे नेते आपल्या समाजातील तरुणांची फसवणूक तरी करीत असावेत, किंवा त्यांचे ते अज्ञान तरी असावे.\nधनगरांचा समावेश अनुसूचित जमातीत करा, या मागणीसाठी राज्यातील धनगरांचे शिष्टमंडळ २००५ साली विधान परिषदेच्या सभापतींना भेटले होते. तेव्हा राज्यातील धनगर आणि मध्य प्रदेश, ओरिसा, झारखंड येथील धनगड वा धांगड यांच्यात काही साधम्र्य आहे का, याची शास्त्रीय पाहणी करण्याकरिता पुण्यातील ट्रायबल रिसर्च इन्स्टिटय़ूटला सांगण्यात आले होते. या आदेशानुसार त्या संस्थेतील तज्ज्ञांनी या तिन्ही राज्यांचा दौरा केला व त्यांचा अहवाल सभापतींना सादर केला. ओरॉनशी संबंधित असलेल्या धनगड किंवा धांगड या जमातीच्या प्रथा, परंपरा, देव-देवस्थाने, राहणी, चालीरीती, व्यवसाय आणि राज्यातील धनगर यांचा दूरान्वयेही संबंध नाही, त्यामुळे राज्यातील धनगरांचा समावेश अनुसूचित जमातीत करता येणार नाही, या निष्कर्षांसह त्यांचा अहवाल २००६ मध्ये सभापतींना सादर झाला आहे.\nएखाद्या जातीची किंवा जमातीची अनुसूचि�� जाती आणि अनुसूचित जमातीच्या सूचीत समावेश करण्याची प्रक्रिया अतिशय काटेकोरपणे बनविण्यात आलेली आहे. यासंबंधीचे अधिकार राज्य सरकारला, मुख्यमंत्र्यांना, पंतप्रधानांना आणि राष्ट्रपती यांना न देता घटनेने ते केवळ संसदेला दिले आहेत. राज्य सरकारला शिफारस करता येते, पण त्याआधी संशोधन संस्थेने पाहणी करून शिफारस करावी लागते. या शिफारशीनंतर घटनेच्या कलम २२४ (१) ख प्रमाणे स्थापन झालेल्या ट्रायबल अॅडव्हायझरी कमिटीनेही तशी शिफारस करावी लागते. या शिफारशीवर विचार करून राज्य मंत्रिमंडळाने तशी शिफारस कंेद्र सरकारला करावी लागते. ती केल्यानंतर आणि एखाद्या जातीचा वा जमातीचा ज्या सूचीमध्ये समावेश करायचा आहे, त्यासाठी विधेयक आणून घटनादुरुस्ती करावी लागते. त्यामुळे ही प्रक्रिया किती गुंतागुंतीची आणि प्रदीर्घ आहे याची कल्पना येते. या प्रक्रियेत धनगर ही जात आहे, जमात नाही, असे समाजशास्त्रीय तसेच मानववंशशास्त्रीय छाननीत स्पष्ट झाले तर धनगर जातीचा समावेश आदिवासींच्या अनुसूचीत कदापिही होणार नाही. असे असताना राजकारणासाठी जातीच्या भावनांना हात घालून तरुणांना भडकवले जात आहे. यानिमित्ताने धनगर सरकारच्या विरोधात गेले तर निवडणुकीत फायदा होईल, या उद्देशाने विरोधकांनीही त्यांच्या आंदोलनाला उघडपणे पाठिंबा दिला. त्याचे फळ महायुतीला लोकसभा निवडणुकीत मिळाले. पण समाजशास्त्राच्या, कायद्याच्या आणि नैतिकतेच्या कसोटीवर ही गोष्ट टिकणारी नाही. उलट, यातून सामाजिक स्वास्थ्यच धोक्यात येणार आहे. तरीही सवंग लोकप्रियतेसाठी विरोधक आणि सत्ताधारीही त्यांना आश्वासने देत आहेत. त्यामुळे आपले राजकीय विश्व काय लायकीचे आहे, हे लक्षात येते.\nवंजारी जात आणि वंजारी, लमाण,\nसमस्त धनगरांना भटक्या-विमुक्त जाती-जनजातीत घातल्यानंतर धनगरांमधल्या दोन-तीन ‘सेमी नोमॅडिक’ असलेल्या उपजातींना या आरक्षणाचा फारसा लाभ झाला नाही. धनगरांच्या समावेशानंतर सुधाकरराव नाईक यांच्या काळात गोपीनाथ मुंडे यांच्या आग्रहाखातर वंजारी या जातीचा समावेश भटक्या जमातीत करण्यात आला. महाराष्ट्रात वंजारी ही एक जात आहे; जिचे प्रतिनिधित्व गोपीनाथ मुंडे करत होते. या जातीचे लोक बीड, अहमदनगर, नाशिक आणि ठाणे जिल्हय़ात प्रामुख्याने आढळतात. तसेच महाराष्ट्रात वंजारी, बंजारा, लमाण या नावाने ओळख��ी जाणारी एक भटकी जमातही आहे. वऱ्हाड प्रांतातील काही जिल्हय़ांत तसेच खानदेशच्या काही भागांत त्यांचे वसतिस्थान आहे. इरावती कर्वे यांनी ‘अँथ्रोपोमेट्रिक मेजरमेंटस् ऑफ महाराष्ट्रा’ या ग्रंथात (पान ४१-४२) त्यांची वैशिष्टय़े नमूद केली आहेत. शिवाय, राज्यात वंजारी ही वर्णव्यवस्थेच्या उतरंडीतील एक जात आहे, तर लमाण- बंजारा ही भटकी जमात आहे. या दोहोमध्ये समाजशास्त्रीय आणि मानववंशशास्त्रीयदृष्टय़ा कोणतेही साम्य नाही. आदिवासी संशोधन संस्थेचेही हेच म्हणणे होते. पण केवळ नामसाधम्र्याचा फायदा घेऊन वंजारी जातीने आपल्या लोकसंख्येतील बळाचा रेटा लावून ही मागणी मान्य करून घेतली.\nमुंडे आणि नाईक यांचा राजकीय दोस्ताना होता आणि व्यक्तिगत मैत्रीही होती. नाईक हे बंजारा म्हणजे लमाण म्हणजे जिप्सी या ‘नोमॅडिक’ समाजाचे होते. युरोपातील जिप्सी आणि भारतातील नोमॅडिक यांच्या भाषेत, भाषेतील शब्दांत आणि वाक्प्रचारात बरेच साधम्र्य आढळते असे म्हणतात. असो. तर वंजारी ही शेती करणारी एक प्रबळ जात आहे. शिक्षणात पुढारलेली आहे. तरीही सुधाकररावांनी राज्याच्या अधिकारात या जातीचा समावेश भटक्या-विमुक्तांच्या विशेष प्रवर्गात केला. सुधाकरराव नाईक आणि शरद पवार यांच्यात तेव्हा शीतयुद्ध सुरू झाले होते आणि त्यात सुधाकररावांना विरोधकांकडून राजकीय पाठबळ हवे होते. मुंडे यांनी ते दिले आणि आपले राजकारणातील स्थानही बळकट केले.\nपवारांनी धनगरांना आणि नाईकांनी वंजारींना भटक्या-विमुक्त प्रवर्गात आरक्षण देताना मूळ ४२ भटक्या-विमुक्त जाती-जमातींच्या आरक्षणाला बाधा येऊ नये यासाठी अ, ब, क, ड असे पोटविभाग केले होते. सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आर्थिक आणि राजकीयदृष्टय़ाही प्रबळ असलेले धनगर, वंजारी हे घरदार, छप्पर, गाव आणि शिक्षणाचा पत्ताच नसलेल्या भटक्या-विमुक्तांच्या सगळय़ा सवलती घेतील अशी भीती होती. पंच्याण्णव साली युतीचे सरकार आल्यावर मुंडे आणि डांगे यांनी पोटविभागात पळवाटा निर्माण केल्या, असा भटक्या-विमुक्तांच्या संघटनांचा आक्षेप आहे. इतकेच नव्हे, तर भटक्या-विमुक्तांच्या एकूण ११ टक्के सवलतींचा सगळा लाभ या दोन जातीच घेतात, असाही त्यांचा आरोप आहे. ‘आमच्या नावाने दिलेल्या सवलती आम्हाला अजिबात मिळत नसल्याने भटक्या-विमुक्तांच्या सवलतीतून आम्हालाच आता बाहेर काढा,’ अशी मागणी त्यांच्या काही संघटना करू लागल्या आहेत. त्यामुळे गेल्या २० वर्षांत या सवलतींचा लाभ नेमका कुणाला झाला, याची एखाद्या न्यायालयीन आयोगातर्फे चौकशी करण्याची गरज आहे.\nकोळी, सोनकोळी जात आणि मल्हार कोळी जमात\nमागणी केली, दबाव आणला, निवडणुकांचे भय दाखविले की आरक्षणाची कोणतीही मागणी मान्य होते, असा समज धनगर, वंजारी आणि आता मराठय़ांच्या आरक्षणाने दृढ केला आहे. राज्यातला सोनकोळी समाज ‘आम्ही आदिवासी कोळी आहोत, आम्हालाही आदिवासींच्या सवलती मिळाल्या पाहिजेत,’ यासाठी गेली काही वर्षे आंदोलन करत आहे. आदिवासींमध्ये काही कोळी जमाती आहेत. मल्हार कोळी, महादेव कोळी या जमाती महाराष्ट्राच्या सहय़ाद्री आणि सातपुडय़ाच्या जंगलांत आहेत. त्या आदिम जमाती आहेत. त्यांची सगळी वैशिष्टय़े ‘कास्ट अँड ट्राइब्ज इन् इंडिया’ या अँथ्रापॉलॉजिकल सव्र्हे ऑफ इंडियाने काढलेल्या ग्रंथात नमूद केलेली आहेत. तसेच सोनकोळी जात असल्याची व त्यांची वैशिष्टय़ेही या ग्रंथात नोंदवलेली आहेत. मल्हार कोळय़ांची वैशिष्टय़े सांगताना, ती आदिम जमात असल्याचे इरावती कर्वे यांनी ‘अँथ्रोपोमेट्रिक मेजरमेंटस् ऑफ महाराष्ट्रा’ या ग्रंथात (पान ३१) नमूद केले आहे. याच ग्रंथात (पान ३९) त्यांनी, सोनकोळी ही जात असून त्यांची काय वैशिष्टय़े आहेत, हेही सांगितले आहे. तरीही ‘आम्ही आदिवासीच आहोत, आम्हाला एसटीच्या सवलती द्या,’ अशी त्यांची मागणी असून, काही राजकीय पक्ष मतांच्या लालसेने त्यांना पाठिंबा देत असतात. आता धनगर, कोळी यांच्याप्रमाणेच वंजारीही ‘आमचा समावेश आदिवासींमध्ये करा,’ अशी मागणी करू लागले आहेत.\nआदिवासींमध्ये अशा धनदांडग्या जातींचा समावेश झाला तर त्यांच्या स्पर्धेत मूळ आदिवासी कुठेच टिकणार नाही. परिणामी सरकारी नोकऱ्यांपासून तो पूर्णत: वंचित होईल. त्यांच्या विकासासाठी अर्थसंकल्पात विशेष तरतूद असते. तो निधीही त्यांच्या वाटय़ाला येणार नाही. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे आदिवासी समाजासाठी ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत राजकीय आरक्षण दिलेले आहे. पण धनगर, कोळी, वंजारी यांचा समावेश त्यांच्यात केला तर घटनेने दिलेल्या या राजकीय आरक्षणालाही तो पारखा होण्याची शक्यता आहे. त्याच्याही पलीकडचा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा असा की, आदिवासींच्या जमिनी बिगर-आदिवासींना विकत घेता येत नाहीत. यासाठी त्यांना कायद्याचे भक्कम संरक्षण देण्यात आले आहे. तरीही त्यातून पळवाटा काढून काही जमिनी बळकावल्या गेल्या आहेत. उद्या काही धनदांडग्या जातींचा समावेश आदिवासींमध्ये झाला तर मूळ आदिवासी देशोधडीला लागल्याशिवाय राहणार नाहीत. मग त्याचे काय परिणाम होतील, हे आपण ओरिसा, छत्तीसगड, झारखंड, तेलंगणा या राज्यांतून पाहतोच आहोत.\nएकूणच, या आरक्षणाच्या राजकारणाने जाती-जातींत, उपजातींत, जमाती-जमातींत अशा सगळय़ाच समाजघटकांत असंतोष खदखदतो आहे. लहान-मोठय़ा सगळय़ा घटकांत हेवेदावे, द्वेष, मत्सर, असूया वाढीला लागली आहे. आता प्रत्यक्ष रस्त्यावरच्या हाणामाऱ्याच तेवढय़ा व्हायच्या बाकी आहेत. ब्राह्मण आणि मराठे परस्परांच्या विरोधात आहेतच, पण एकेकाळी मराठय़ांबरोबर असलेले साळी, माळी, कोळी, कोष्टी, मराठा परीट, मराठा न्हावी हे सगळे इतर मागासवर्गीयही आज मराठय़ांच्या विरोधात गेले आहेत. इतर मागासवर्गीय मधल्या काळात बरेच एकत्र आले होते. पण आता त्यांच्याही जाती-जातींत स्पर्धा व हेवेदावे वाढत चालले आहेत. अनुसूचित जातींमध्ये पुढारलेल्या जाती आणि मागासलेल्या जातींमध्ये संघर्ष आहे. त्यातील अनेक मागास जाती आता प्रवर्गातर्गत वेगळे आरक्षण मागू लागल्या आहेत. आदिवासींमध्येही असली आदिवासी आणि नकली आदिवासी असा वाद पेटला आहे. याला पुढारीपणासाठी उतावळे झालेले जाती-जातींतले पुढारी जसे कारणीभूत आहेत, तसेच गेल्या ३०-३५ वर्षांतले राजकारणही जबाबदार आहे. आरक्षणानेच सगळे प्रश्न सुटतील असा समज दृढ झाल्याने आरक्षण हे राजकारणाचे मोठे हत्यार बनले आहे. सत्तेत आहेत त्यांना सत्तेत राहण्यासाठी आणि विरोधात असलेल्यांना सत्तेत जाण्यासाठी आणि ज्यांना राजकारणात स्थान नाही, अशांना राजकारणात स्थान मिळविण्यासाठी आणि ज्यांना राजकारणात स्थान नाही, अशांना राजकारणात स्थान मिळविण्यासाठी त्यामुळे हे जातिसंघर्ष आता कुणाच्याच काबूत राहतील असे दिसत नाही.\nदेशातल्या दलित जातींना आणि आदिवासी जमातींना १९५० साली आरक्षण देताना अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अशी सूची तयार करण्यात आली होती. या आरक्षणाचा ठराव मंजूर करून घेताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी एक गंभीर स्वरूपाची भीती व्यक्त केली होती. संख्याबळ आणि मतांच्या जोरावर काही प्रबळ जाती दडपण आणून अनुसूचित जातींच्या यादीत तसेच अनुसूचित जमातींच्या यादीत समावेश करा, अशी मागणी करतील. मतांसाठी राजकीय पक्षही त्यांचीच तळी उचलतील. त्यामुळेच या दोन सूचींमध्ये समावेश करण्याचा अधिकार राज्य सरकार व कंेद्र सरकार यांना दिलेला नाही. तो केवळ संसदेला देण्यात आला असून, त्यासाठीही घटनादुरुस्ती करावी लागणार आहे. बाबासाहेबांनी व्यक्त केलेली भीती आज खरी ठरली आहे. उद्या संसदेत पाशवी बहुमताच्या जोरावर घटनादुरुस्ती करून अनेक समाजघटकांचा समावेश या दोन सूचींमध्ये केला जाऊ शकतो. त्यामुळे कोण दलित आहे आणि कोण आदिवासी आहे, याचा फैसला करण्याचे अधिकार संसदेलाही असता कामा नयेत. ते काम समाजशास्त्रज्ञ आणि मानववंशशास्त्रज्ञ यांच्यावरच सोपविले पाहिजे. त्यांच्या शिफारशींशिवाय कोणत्याही समाजघटकाचा समावेश या दोन सूचींमध्ये संसदेला करता येऊ नये, हाच यावरचा उत्तम तोडगा आहे. ‘बहुमतवाद हीच लोकशाही’ असा एक सवंग अर्थ दृढ होऊ पाहत आहे. हा बहुमतवाद आता जाती-जातींतल्या संघर्षांचा वणवा पेटवू लागला आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nपरदेशी विद्यापीठांची शिष्यवृत्ती मिळवण्यामध्ये महाराष्ट्रातील दलित विद्यार्थी देशात अव्वल\nVidhan Parishad Election Result : मुंबई शिक्षक मतदारसंघात कपिल पाटलांचा विजय\nउद्धव ठाकरे यांच्या कामगिरीवर ५९ टक्के लोकं समाधानी, सर्व्हेक्षणातील निष्कर्ष\nमहाराष्ट्रात ‘इथे’ होतं राणीचं राज्य, नवी माहिती आली समोर\nवाघांमध्ये संघर्ष वाढणार, मादींसाठी नरांमध्ये ‘टशन’\nसुशांतच्या मृत्यूपूर्वी काही दिवस आधी रियाने मुंबईत घेतले दोन आलिशान फ्लॅट्स\nश्रुती मोदी आहे तरी कोण सुशांतच्या मृत्यूप्रकरणी CBI ने तिच्या विरोधात दाखल केला गुन्हा\nसुशांत सिंहच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे देण्यास रिया चक्रवर्तीचा विरोध, म्हणाली...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल शंकुतला देवींनी मृत्यूआधी केलेली 'ती' भविष्यवाणी ठरली खरी\nसोनू सूदच्या मदतीचा ओघ कायम; रशियात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना केलं एअरलिफ्ट\nराज्यातील ग्रामीण भागांमधील करोना प्रादुर्भाव चिंताजनक\nकंपनी सेक्रेटरी प्रवेश परीक्षा ऑनलाइन\nदेशात २४ तासांत ६२,५३८ रुग्ण\nमुंबईतील ७७ टक्के रुग्ण करोनामुक्त\nमशिदीच्या पायाभरणीस जाणार नाही - आदित्यनाथ\nवकील तूर्त अत्यावश्यक सेवेत नाहीत\nऑनलाइन वर्गाना प्राध्यापकांचा विरोध\nतंत्रशिक्षण पदविका प्रवेशप्रक्रिया सोमवारपासून\nमुंबईतील मॉल्समध्ये ‘आरोग्य सेतू’ची ग्राहकांवर सक्ती\nयूपीएससी गुणवंताशी सोमवारी संवाद\n1 ‘द बायसिकल थीफ’ आणि ‘टिंग्या’\n2 ‘फॅंड्री’च्या विरोधाभासी प्रेरणा\n3 गुरूदत्त कुठे गेला\nअजित पवार मनसे नगरसेवकावर भडकले; म्हणाले, \"आमचे चार मंत्री करोना पॉझिटिव्ह आलेत\"X", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00591.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.hindujagruti.org/hinduism-for-kids-marathi/123.html", "date_download": "2020-08-07T21:07:17Z", "digest": "sha1:NGEH6LBRNHS2LRXDB4LXC7ZX6FWL53MM", "length": 20850, "nlines": 283, "source_domain": "www.hindujagruti.org", "title": "वन्दे मातरम् - क्रांतीकारकांचा मूलमंत्र - बालसंस्कार", "raw_content": "\nव्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल \nराष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा\nसण व राष्ट्रीय दिवस प्रश्नमंजुषा\nमुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे\nआदर्श पालक कसे व्हाल \nसण, धार्मिक उत्सव व व्रते\nसुभाषिते (अर्थासह ) (Subhashita)\nव्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल \nराष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा\nसण व राष्ट्रीय दिवस प्रश्नमंजुषा\nमुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे\nआदर्श पालक कसे व्हाल \nसण, धार्मिक उत्सव व व्रते\nसुभाषिते (अर्थासह ) (Subhashita)\nबालसंस्कार > इतिहासातील सोनेरी पाने > स्फूर्तीगीते > वन्दे मातरम् – क्रांतीकारकांचा मूलमंत्र\nवन्दे मातरम् – क्रांतीकारकांचा मूलमंत्र\nथोर वंग देशभक्त बंकिमचंद्र चट्टोपाध्याय हे वन्दे मातरम् या गीताचे रचयिते आहेत. इ.स. १८७६ साली त्यांच्या आनंदमठ या कादंबरीमध्ये त्यांनी हे गीत लिहिले. ही कादंबरी इ.स. १८८२ साली प्रकाशित झाली आणि लवकरच हे गीत भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे प्रेरणागीत बनले.\nवन्दे मातरम् येथे ऐका :\nअबला केन मा एत बले \nतुमि विद्या, तुमि धर्म\nतुमि हृदि, तुमि मर्म\nत्वं हि प्राणा: शरीरे\nबाहुते तुमि मा शक्ति,\nहृदये तुमि मा भक्ति,\nतोमारई प्रतिमा गडि मन्दिरे-मन्दिरे\nत्वं हि दुर्गा दशप्रहरणधारिणी\nवाणी विद्यादायिनी, नमामि त्वाम्\nनमामि कमलां अमलां अतुलां सुजलां सुफलां मातरम् ४ \nश्यामलां सरलां सुस्मितां भूषितां\n– बंकिमचंद्र चट्टोपाध्याय (चटर्जी)\n(`वन्दे मातरम्’ हे गीत रविवार, कार्तिक शुद्ध नवमी, शके १७९७ (७ नोव्हेंबर १८७५) या दिवशी पूर्ण झाले.)\nमाते, मी तुला वंदन करतो.\nजलसमृद्ध नि धनधान्यसमृद्ध दक्षिणेकडील मलय पर्वतावरून येणाऱ्या वायूलहरींनी शीतल होणाऱ्या नि विपुल शेतीमुळे श्यामलवर्ण बनलेल्या, हे माते \nपांढऱ्याशुभ्र चांदण्यामुळे तुझ्या रात्री प्रफुल्लित असतात, तर फुलांना बहर आल्यामुळे तुझी भूमी वृक्षराजींचे वस्त्र परिधान केल्यासारखी सुशोभित दिसते. सदा हसतमुख आणि सर्वदा मधुर बोलणारी, वरदायिनी, सुखप्रदायिनी अशा हे माते \nतीस कोटी मुखांतून भयंकर गर्जना उठत असतांना आणि साठ कोटी हातांतील परजलेल्या खड्गांची पाती चमकत असतांना, हे माते तू अबला आहेस, असे म्हणण्याचे धारिष्ट्य तरी कोण करणार खरोखरी, माते अपार सामर्थ्य तुझ्या ठिकाणी आहे. शत्रूसैन्याच्या लाटा परतवून लावून आम्हा संतानांचे रक्षण करणाऱ्या हे माते, मी तुला नमस्कार करतो.\nतूच आमचे ज्ञान, तूच आमचे चारित्र्य नि तूच आमचा धर्म आहेस. तूच आमचे हृदय नि तूच आमचे चैतन्य आहेस. आमच्या देहातील प्राण खरोखरी तूच आहेस. आमच्या मनगटातील शक्ती तूच अन् अंत:करणातील काली पण तूच. देवळांमध्ये आम्ही ज्या मूर्तीची प्रतिष्ठापना करतो ती सर्व तुझीच रूपे.\nआपल्या दाही हातांत दहा शस्त्रे धारण करणारी शत्रूसंहारिणी दुर्गा तूच आणि कमलपुष्पांनी भरलेल्या सरोवरात विहार करणारी कमलकोमल लक्ष्मी तूच. विद्यादायिनी सरस्वतीही तूच. तुला आमचा नमस्कार असो. माते, मी तुला वंदन करतो. ऐश्वर्यदात्री, पुण्यप्रद नि पावन, पवित्र जलप्रवाहांनी नि अमृतमय फळांनी समृद्ध असलेल्या, अशा हे माते तुझ्या थोरवीला कशाचीच जोड नाही, कोणतीच सीमा नाही. हे माते, हे जननी आम्ही तुला प्रणाम करतो.\nमाते, तुझा वर्ण श्यामल आहे. तुझे चारित्र्य धवल आहे. तुझे मुख सुंदर हास्याने विलसत आहे. तू सर्वाभरणभूषित असल्याने किती सुंदर दिसतेस खरोखरी, आम्हाला धारण करणारी तूच आणि आमचे भरणपोषण करणारीही तूच. माते, तुला आमचे पुन:श्च प्रणिपात\nभारतमातेच्या सुपुत्रांनो, राष्ट्राभिमान जोपासण्यासाठी कृतीशील व्हा \nभारतमातेच्या सुपुत्रांनो, `वन्दे मातरम्’ची अवहेलना, क्रांतीकारकांचा अवमान, तसेच इतिहासाचे विकृतीकरण रोखण्यासाठी काय करणार आहात \nप्रत्येक शाळा आणि महाविद्यालय यांच्या व्यवस्थापनाला / चालकांना भेटून तेथे प्रतिदिन `वन्दे मातरम्’ हे राष्ट्रीय गीत संपूर्ण म्हटले जाईल, यासाठी प्रबोधन करा \nराष्ट्रासाठी अमूल्य योगदान देणारे राष्ट्रपुरुष आणि क्रांतीकारक यांचे स्मृतीदिन साजरे करा \nक्रांतीकारकांची चरित्रे सांगणारी व्याख्याने, कथाकथन स्पर्धा अन् चित्रपट यांचे आयोजन करा \nवरील संदर्भात आपण काही कृती केली असल्यास आपले नाव आणि पत्ता यांसह आपली कृती आम्हाला लिहून कळवा.\nइतिहासाच्या स्मरणाने राष्ट्र टिकेल अन् राष्ट्र टिकले, तर आपण टिकू \nजय देव जय देव निजबोधा रामा \nपरमार्थे आरती, सद्भावे आरती, परिपूर्णकामा \nक्रांतीकारकांना स्फूर्ती देणारे वन्दे मातरम् \nशिवराज्याभिषेकदिनाच्या सोहळ्याच्या निमित्ताने पोवाडा \nवेडात मराठे वीर दौडले सात\nजय जय महाराष्ट्र माझा …\nहिंदू जनजागृति समितिकी स्थापना ७ अक्टूबर २००२ को धर्मसंस्थापनाके लिए, अर्थात धर्मपर आधारित हिंदु राष्ट्रकी स्थापनाके लिए की गई उस समयसे आजतक इन १२ वर्षोंमें हिंदू जनजागृति समितिने धर्मशिक्षा, धर्मजागृति, राष्ट्ररक्षा, धर्मरक्षा एवं हिंदूसंगठन, इस पांचसूत्री उपक्रमको सफलतापूर्वक कार्यान्वित किया \nव्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल \nराष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा\nसण व राष्ट्रीय दिवस प्रश्नमंजुषा\nमुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे\nआदर्श पालक कसे व्हाल \nसण, धार्मिक उत्सव व व्रते\nसुभाषिते (अर्थासह ) (Subhashita)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00592.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/author/meenal-gangurde/page/8/", "date_download": "2020-08-07T21:42:00Z", "digest": "sha1:4FZP75DOSER23AYHQ3RBBFFOC3LHWRDB", "length": 16480, "nlines": 279, "source_domain": "www.loksatta.com", "title": "मीनल गांगुर्डे | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nशार्कच्या पिल्लांच्या मासेमारीत वाढ\nसागरी किनारा मार्गचा भराव सुरक्षित\nमानसिक तणावांवर ‘डॉग थेरपी’\nडॉग थेरेपीमध्ये श्वानांना मानसिक रूग्णांसोबत राहण्याचे प्रशिक्षण दिले जाते.\n‘ताणतणाव, व्यसनाधिनतेमुळे स्तनदा मातांमध्ये समस्या’\nमुल जन्माला आल्यानंतर तातडीने त्याला आईच्या दुधाची आवश्यकता असते.\nरक्तपेढीअभावी मुक्या प्राण्यांच्या जिवाला धोका\nमानवी समाजात रक्तदानाचे महत्त्व पटल्याने जागोजागी रक्तपेढय़ा रूजू लागल्या आहेत\nमहामार्गावरील भटक्या श्वानांसाठी ‘मॅजिक कॉलर’\nमुंबईतील पॉझ (प्लांट अ‍ॅण्ड वेल्फेअर सोसायटी) या संस्थेने रेडीअम लावलेल्या पट्टय़ांची निर्मिती केली\nमन करा रे प्रसन्न\nमहाविद्यालयात विद्यार्थ��यांसाठी समुपदेशक केंद्र सुरू करण्याची अत्यंत आवश्यकता आहे\nआठवडय़ाची मुलाखत : हृदयविकार टाळण्यासाठी पोषक आहार, व्यायाम आवश्यक\nपुरुषांमध्ये धुम्रपान आणि स्त्रियांमध्ये स्थूलतेमुळे हृदयांसंबधितचे प्रश्न निर्माण झाल्याचे वास्तव पुढे आले\nशरीरभार या प्रकारात शरीराची उंची आणि वजन याचा समतोल कसा राखावा याची नेमकी पद्धत सांगण्यात आली आहे.\nपोलिसांच्या घरांना छतपंख्यांचेही वावडे\nघरांच्या भिंती इतक्या झिजल्या आहेत की ठिकठिकाणी आतल्या लोखंडी शिगा दिसू लागल्या आहेत\nशिवाजी पार्कजवळील आस्वाद आता पोर्तुगीज चर्चजवळ\nपोर्तुगीज चर्चजवळील परिसरात नव्या रूपात पाहायला मिळणार आहे.\nवर्षांनुवर्षे परीक्षा काळातच नवरात्र येते. त्यामुळे ना धड आनंद, ना अभ्यास अशा विचित्र कोंडीत विद्यार्थी सापडतात.\nमुलीच्या भविष्यासाठी व्यवस्थेविरुद्ध संघर्ष\nअनेक महिलांना स्वत:च्या दिव्यांग मुलाच्या संगोपनासाठी दोन वर्षांची रजा मंजूर झाली आहे.\nदोन टाळ्यांच्या गरब्यासोबत यंदा जॅझ आणि सांबा\nपारंपरिक गरबा शिकविण्यासाठी अनेक नृत्यदिग्दर्शक आग्रही असल्याचे पाहायला मिळते\nउपवासासाठी शिंगाडय़ाच्या पिठाचा ‘फराळी पिझ्झा’\nआकर्षित करण्यासाठी पदार्थाचे आकार कमी करून कमी किमतीत दिल्याचा आव आणला जात आहे.\nरुईया महाविद्यालयात येत्या शनिवारी रोझ डे आणि क्वीन आणि किंग या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.\n‘कास’ला माफ करा, फुलांना जगू द्या\nगणपती विसर्जनाच्या दिवशी लेझीम खेळताना एकाचा हृदयविकाराने मृत्यू झाला\nबोरिवली स्थानकावर गेमिंग झोन\nगणरायाला पितांबर नेसवणाऱ्या हातांना सोन्याचे मोल\n१५ ते २० मिनिटांत एका मूर्तीला सोवळे\nउत्सवी दणदणाटामुळे श्रवणविकारांत वाढ\nबहिरेपणा, कानांना दडे बसण्यासोबत हृदयविकाराच्याही तक्रारी वाढल्याचे निरीक्षण\nमुरबाडमध्ये कर्ज काढून गणेशोत्सव साजरा\nमुरबाडमधील आदिवासी पाडय़ांवर मात्र कर्ज काढून गणेशोत्सव साजरा केला जातो.\nगणेशोत्सवातील संस्कृती-दर्शन : गणेशोत्सवातून तृतीयपंथीयांच्या दातृत्वाची प्रचीती\nगेल्या अनेक वर्षांपासून तृतीयपंथीयांच्या अस्तित्वाकरिता, त्यांच्या हक्कांकरिता विविध स्तरांवर लढाई सुरू आहे.\n‘कॅटवुमन’च्या मदतीसाठी प्राणीसंस्था सरसावल्या\nआजाराने त्रस्त असलेल्या मांजरी आणि श्वानांवर उपचार करण्यासाठी ते वेगवेगळ्या संस्थांची मदतही घेतात.\nमुंबईत पुरुष नसबंदीचे प्रमाण शून्य\nराष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षणाच्या २०१५-१६ च्या अहवालात हे वास्तव समोर आले आहे.\nटेक ‘लक्ष्य’ नवीन स्मार्टफोनधारक\nजगात आजही ५५ कोटी लोकसंख्या फीचर फोन किंवा सोप्या शब्दांत सांगायचं तर साध्या मोबाइलचा वापर करते.\nसुशांतच्या मृत्यूपूर्वी काही दिवस आधी रियाने मुंबईत घेतले दोन आलिशान फ्लॅट्स\nश्रुती मोदी आहे तरी कोण सुशांतच्या मृत्यूप्रकरणी CBI ने तिच्या विरोधात दाखल केला गुन्हा\nसुशांत सिंहच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे देण्यास रिया चक्रवर्तीचा विरोध, म्हणाली...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल शंकुतला देवींनी मृत्यूआधी केलेली 'ती' भविष्यवाणी ठरली खरी\nसोनू सूदच्या मदतीचा ओघ कायम; रशियात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना केलं एअरलिफ्ट\nराज्यातील ग्रामीण भागांमधील करोना प्रादुर्भाव चिंताजनक\nकंपनी सेक्रेटरी प्रवेश परीक्षा ऑनलाइन\nदेशात २४ तासांत ६२,५३८ रुग्ण\nमुंबईतील ७७ टक्के रुग्ण करोनामुक्त\nमशिदीच्या पायाभरणीस जाणार नाही - आदित्यनाथ\nवकील तूर्त अत्यावश्यक सेवेत नाहीत\nऑनलाइन वर्गाना प्राध्यापकांचा विरोध\nतंत्रशिक्षण पदविका प्रवेशप्रक्रिया सोमवारपासून\nमुंबईतील मॉल्समध्ये ‘आरोग्य सेतू’ची ग्राहकांवर सक्ती\nयूपीएससी गुणवंताशी सोमवारी संवाद\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\nअजित पवार मनसे नगरसेवकावर भडकले; म्हणाले, \"आमचे चार मंत्री करोना पॉझिटिव्ह आलेत\"X\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nमुंबईतील ७७ टक्के रुग्ण करोनामुक्त\n‘सिंधू’ कडून प्रत्येक स्त्रीनं शिकायला हव्यात या सात गोष्टी\nपदोन्नतीतील आरक्षणावरून सरकार विरुद्ध मंत्री\nप्रथम वर्ष पदवीच्या ऑनलाइन प्रवेश अर्जासाठी भरमसाट शुल्कवसुली\nप्रकल्पासाठी वाघांचे स्थलांतर अयोग्य\nआईवडिलांसह दोन मुलांची हत्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00592.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/corporate-katha-news/positive-thinking-2-1290120/", "date_download": "2020-08-07T22:16:44Z", "digest": "sha1:KUOS4BD5N7REWNHX54NPE3CKTQO7VYVR", "length": 28020, "nlines": 256, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Positive thinking | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nशार्कच्या पिल्लांच्या मासेमारीत वाढ\nसागरी किनारा मार्गचा भराव सुरक्षित\nपोझिटिव्ह थिंकिंग ऊर्फ सक��रात्मक विचारसरणी म्हणजे एक सांसर्गिक रोग आहे.\nपोझिटिव्ह थिंकिंग ऊर्फ सकारात्मक विचारसरणी म्हणजे एक सांसर्गिक रोग आहे. जो या रोगाच्या संपर्कात येतो, त्याच्यामध्ये एक नवीन ऊर्जा संचारते. पण बरेचदा बाहेरील जग हे स्पर्धा, गलिच्छ राजकारण, स्वार्थीपणा, असुरक्षितता यांनीच बजबजलेले असते असा गैरसमज झाल्याने ही सकारात्मक ऊर्जा माणसांकडून दडवून ठेवली जाते. आसपासच्या जगातील नकारात्मकता जर कमी करायची असेल तर ही सकारात्मक विचारसरणी फुलून डवरून बहरली पाहिजे व त्यासाठी प्रत्येक माणसाने हा संसर्गजन्य रोग जास्तीत जास्त पसरविला पाहिजे.\nएकदा जमिनीत दोन बिया शांतपणे पहुडलेल्या असतात. त्यातील एक बी बाहेरचे जग पाहायला आसुसलेली असते, तर दुसरीने त्या जगाचा धसका घेतलेला असतो. सकारात्मक विचारसरणी असलेली बी आपली मुळे खोलवर नेण्यासाठी खूप आसुसलेली होती, तर नकारात्मक विचार करणारी बी, आपल्यासाठी त्या खोलवर अंधारात काय दडवून ठेवले असेल या भीतीने मुळे घट्ट कवटाळून बसलेली होती. उत्साही बी जमिनीच्या वर डोकावून, सूर्यकिरणांमध्ये न्हाऊन निघण्यास तयार होत होती; आपली जमिनीवर फुटणारी पालवी वसंतोत्सवाची वर्दी देण्यासाठीच आहे याची तिला खात्री होती तर नैराश्याने ग्रासलेल्या बीला आपण जर जमिनीशी संघर्ष केला तर आपला लुसलुशीत अंकुर खरचटला जाईल याची चिंता होती. ऊर्जेने रसरसलेल्या बीला आपल्या पानांना दवबिंदूंचा हार घालण्याची घाई झाली होती; तर उदास बीला आपली पालवी, गोगलगाय फस्त करेल अशी जीवघेणी भीती होती. शेवटी व्हायचे तेच झाले. उत्साही बी तरतरून आल्यावर एका लहान मुलाने तिला खत-पाणी घालण्यास सुरुवात केली. याउलट भेदरलेली बी जमिनीतच झोपून राहिली व एके दिवशी भुकेल्या कोंबडीने ती बी गट्टम करून टाकली. तात्पर्य काय तर नकारात्मक विचारसरणीने फक्त नुकसानच होते. त्यामुळे करिअर करताना आपल्या मनात फक्त सकारात्मक विचारसरणीचेच बीज रुजावे यासाठी आपण खास प्रयत्न केले पाहिजेत.\nमायकेल जोर्डनला बास्केट बॉल खेळण्याची खूप इच्छा होती, पण त्याची ५ फूट ९ इंच उंची, त्याच्या स्वप्नांच्या आड आली. त्याचा सहकारी लेरोय स्मिथ याची त्याच्या जागी निवड झाली; कारण एकच; तो मायकेलपेक्षा उंच होता. त्याच क्षणी मायकेलने पण केला की आपण आपली उंची वाढवायची व बास्केट बॉल खेळायचे. प्रयत्नपूर्वक त्याने आपली उंची चक्क ६ फूट ३ इंचापर्यंत वाढविली व आपल्या स्वप्नाला गवसणी घातली. ऑलिम्पिकमध्ये २ सुवर्ण पदके व एनबीएचा ‘मोस्ट व्हेल्युएबल’ हा किताब ५ वेळा जिंकून सकारात्मक विचारसरणीचे परिणाम काय असतात हे त्याने जगाला दाखवून दिले, पण त्याच वेळी मेहनतीशिवाय नुसत्या सकारात्मक विचारसरणीचा उपयोग नाही हेदेखील त्याने जगाला पटवून दिले.\n‘टपरवेअर’ हा प्लास्टिक कंटेनर क्षेत्रातील एक दादा ब्रॅण्ड. या कंपनीचे सर्वेसर्वा अर्ल टपर व मार्केटिंग विभागाच्या ब्रॉनी वाईज हे दोघेही सकारात्मक विचारसरणीने भारावलेली व्यक्तिमत्त्वे आहेत. ब्रॉनी या आपल्या सर्व सेल्स मीटिंग्समध्ये दोन विचारांवर भर देतात; १९व्या शतकामध्ये प्रचलित असलेला ‘सेल्फ इम्प्रूव्हमेंट’चा फंडा व २० व्या शतकामधील, ‘सदोदित सकारात्मक विचारांनी प्रेरित राहण्याचा ध्यास.’ त्यांचा असा दृढविश्वास आहे की सकारात्मक विचारांनी जर एखादा प्रयत्न केला तर बाईच्या जातीलादेखील काहीही अशक्य नाही.\nगार्डनिंगच्या व्यवसायात असलेले एक कुटुंब होते. त्या कुटुंबाचा तो पिढीजात व्यवसाय होता. प्रत्येक पिढीतील कर्त्यांने आपल्या या व्यवसायात एक नियम कटाक्षाने पाळला होता व तो म्हणजे, ‘आमचा व्यवसाय उत्तम चालला आहे,’ असे लिहिलेला बिल्ला शर्टवर परिधान करणे. काही ग्राहक तो बिल्ला पाहून मालकाच्या आशावादाचे मनोमन कौतुक करत तर काही चिकित्सक ग्राहक जेव्हा कधी असा बिल्ला पाहत तेव्हा त्यांना अनेक प्रश्न पडत. ‘चांगले दिवस असताना असा बिल्ला मिरविणे ठीक आहे, पण सगळीकडे महागाई असतानादेखील, गार्डनिंग व्यवसायात मंदी असतानादेखील हा मालक हा बिल्ला कसा काय मिरवू शकतो’ एकदा असेच, स्वत:चा व्यवसाय डबघाईला आलेल्या ग्राहकाने त्या मालकाला जरा खोचकपणेच प्रश्न केला, ‘‘काय हो’ एकदा असेच, स्वत:चा व्यवसाय डबघाईला आलेल्या ग्राहकाने त्या मालकाला जरा खोचकपणेच प्रश्न केला, ‘‘काय हो असे काय तुमच्या व्यवसायामध्ये उत्तम चालले आहे की तुम्ही त्याची जाहिरात करत आहात असे काय तुमच्या व्यवसायामध्ये उत्तम चालले आहे की तुम्ही त्याची जाहिरात करत आहात’’ त्यावर तो मालक म्हणाला, ‘‘तुमच्यासारखे ग्राहक जेव्हा आमच्याकडे येतात तेव्हा आम्हालादेखील नवीन माहिती मिळते, तुमचे बागकामविषयक प्रॉब्लेम कळल्यावर आम्हा���ा नवीन आव्हाने सोडविण्याच्या संधी मिळतात; त्यायोगे आमचा लर्निग ग्राफ वाढतो, जेव्हा तुमची समस्या सुटल्यावर तुम्ही आनंदी होता तेव्हा आम्हाला आमच्या कष्टाचे चीज झाल्याचे समाधान मिळते व हा विश्वासदेखील की तुम्ही आमचे नाव तुमच्या परिचितांना भविष्यात रिफर कराल.’’ त्यावर ग्राहकाने अजून एक प्रश्न केला की, ‘‘मालक हा बिल्ला आधी आला की व्यवसायातील यश’’ त्यावर तो मालक म्हणाला, ‘‘तुमच्यासारखे ग्राहक जेव्हा आमच्याकडे येतात तेव्हा आम्हालादेखील नवीन माहिती मिळते, तुमचे बागकामविषयक प्रॉब्लेम कळल्यावर आम्हाला नवीन आव्हाने सोडविण्याच्या संधी मिळतात; त्यायोगे आमचा लर्निग ग्राफ वाढतो, जेव्हा तुमची समस्या सुटल्यावर तुम्ही आनंदी होता तेव्हा आम्हाला आमच्या कष्टाचे चीज झाल्याचे समाधान मिळते व हा विश्वासदेखील की तुम्ही आमचे नाव तुमच्या परिचितांना भविष्यात रिफर कराल.’’ त्यावर ग्राहकाने अजून एक प्रश्न केला की, ‘‘मालक हा बिल्ला आधी आला की व्यवसायातील यश’’ त्यावर मालकाने हसत हसत सांगितले- बिल्ला; कारण व्यवसाय म्हटले की नफा-नुकसान दोन्हीदेखील आले. पण जर तुम्ही सकारात्मक चेहऱ्याने सामोरे गेलात की खालील फायदे होतात-\n१. व्यवसाय उत्तम होत आहे याचाच अर्थ या माणसाकडे आपल्यासारखेच असंख्य ग्राहक समस्या घेऊन येत असणार व ते उत्तम सव्‍‌र्हिस मिळाल्याने समाधानी होऊन परत जात असणार, असा समज नव्या ग्राहकाच्या मनात आपसूकच निर्माण होतो. ‘I am in safe hand’ हा दिलासाच ग्राहकाचे अर्धेअधिक दडपण कमी करतो\n२. आनंदी व तृप्त असल्याने, हा माणूस आपल्या सर्व प्रश्नांना शांतपणे उत्तरे देईल, चिडचिड न करता, खोचक प्रतिक्रिया न देता आपली गरज ऐकेल व आपली समस्या खऱ्या अर्थाने जाणून घेईल, अशी भावना ग्राहकाच्या मनात उत्पन्न होते व तो कोणताही आडपडदा न ठेवता मोकळा संवाद साधतो. ग्राहकाची खरी समस्या अशी स्पष्ट कळल्याने त्यावरील उत्तरदेखील चटकन व चपखल सापडते. ज्या ठिकाणी ग्राहकाला असा अनुभव येतो तो साहजिकच माऊथ पब्लिसिटी करून इतर लोकांना त्याच दुकानात जा असा आग्रह करतो.\nथोडक्यात काय तुमच्या समस्या, तुमचे नुकसान ऐकण्यात ग्राहकाला रस नसतो, त्याला रस असतो ते त्याच्या समस्या सोडवून देणाऱ्या, त्याचे झालेले नुकसान भरून देणाऱ्या माणसामध्ये; तेव्हा बिल्ला आधी लावा, व्यवसाय आपसूकच ���ेईल.\nजेरी हॉटेल इंडस्ट्रीमधील एक लोकप्रिय मॅनेजर होता. तो जेव्हा जेव्हा नोकरी सोडायचा तेव्हा त्याच्या हाताखालील सर्व वेटर्सदेखील त्याच्यासोबत नवीन ठिकाणी रुजू व्हायचे. याचे कारण एकच होते व ते म्हणजे तो आपल्या हाताखालील प्रत्येक कर्मचाऱ्याला सकारात्मक विचारसरणी वापरून मार्गदर्शन करायचा. जेरीला जेव्हा त्याच्या या कौशल्याबाबत विचारण्यात आले तेव्हा तो म्हणाला, ‘‘रोज सकाळी मी जेव्हा उठतो तेव्हा माझ्याकडे दोन पर्याय असतात; चांगल्या मूडमध्ये राहायचे किंवा खराब मूडमध्ये राहायचे. मी चांगला मूड निवडतो, पण जर दुर्दैवाने माझ्या मनाविरुद्ध घडले तरी माझ्याकडे दोन पर्याय असतात. दुर्दैवाची शिकार झाल्याबद्दल शोक करत बसायचे की त्या घटनेतून काही तरी नवीन धडा शिकायचा मी नवीन शिकण्याचा पर्याय निवडतो. कोणी माझ्याकडे तक्रार घेऊन आले तरी माझ्याकडे दोन पर्याय असतात. त्याची तक्रार ऐकायची व खोटी सहानुभूती दाखवायची किंवा त्याचे काय चुकले हे दाखवून, त्याला त्या वाईट परिस्थितीचीदेखील सकारात्मक बाजू दाखवून द्यायची. मी दुसरा पर्याय निवडतो. सकारात्मक ऊर्जेने ओतप्रोत भरलेल्या जेरीवर एकदा दरोडेखोरांनी जीवघेणा हल्ला केला. हॉटेलचा गल्ला चोरण्यासाठी त्याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. तो रक्ताच्या थारोळ्यात पडला असतानादेखील त्याला दोन पर्याय आठवले. मरण्याचा व जिवंत राहण्याचा. जेव्हा त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले तेव्हा डॉक्टर्स व नर्सेसच्या चेहऱ्यावर हा माणूस काही वाचणार नाही असाच आविर्भाव होता. नर्सेसने जेरीला विचारले, ‘‘तुम्हाला कशाची अ‍ॅलर्जी आहे का मी नवीन शिकण्याचा पर्याय निवडतो. कोणी माझ्याकडे तक्रार घेऊन आले तरी माझ्याकडे दोन पर्याय असतात. त्याची तक्रार ऐकायची व खोटी सहानुभूती दाखवायची किंवा त्याचे काय चुकले हे दाखवून, त्याला त्या वाईट परिस्थितीचीदेखील सकारात्मक बाजू दाखवून द्यायची. मी दुसरा पर्याय निवडतो. सकारात्मक ऊर्जेने ओतप्रोत भरलेल्या जेरीवर एकदा दरोडेखोरांनी जीवघेणा हल्ला केला. हॉटेलचा गल्ला चोरण्यासाठी त्याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. तो रक्ताच्या थारोळ्यात पडला असतानादेखील त्याला दोन पर्याय आठवले. मरण्याचा व जिवंत राहण्याचा. जेव्हा त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले तेव्हा डॉक्टर्स व नर्सेसच्या चेहऱ्यावर हा माणूस काही वाचणार नाही असाच आविर्भाव होता. नर्सेसने जेरीला विचारले, ‘‘तुम्हाला कशाची अ‍ॅलर्जी आहे का’’ त्यावर जेरीचे उत्तर होते, ‘‘हो, बंदुकीच्या गोळ्यांची.’’ त्याच्या या मिश्कील उत्तरामुळे सर्व मेडिकल स्टाफवरील तणाव दूर झाला. जेरी पुढे म्हणाला, ‘‘डॉक्टर मी जिवंत राहण्याचा चॉईस निवडला आहे. त्यामुळे मी डेड केस आहे समजून उपचार करू नका.’’ मरणाच्या दारात उभ्या असलेल्या जेरीची सकारात्मकता पाहून मेडिकल टीमपण उत्साहित झाली व त्यांनी जेरीला वाचविले.\nमित्र हो, सारांश काय तर, सकारात्मक विचारसरणीमुळे करिअर व पर्सनल लाइफ, दोन्हीमध्ये असाध्य असलेलेदेखील साध्य करता येते; तेव्हा बी पॉझिटिव्ह\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nसुशांतच्या मृत्यूपूर्वी काही दिवस आधी रियाने मुंबईत घेतले दोन आलिशान फ्लॅट्स\nश्रुती मोदी आहे तरी कोण सुशांतच्या मृत्यूप्रकरणी CBI ने तिच्या विरोधात दाखल केला गुन्हा\nसुशांत सिंहच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे देण्यास रिया चक्रवर्तीचा विरोध, म्हणाली...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल शंकुतला देवींनी मृत्यूआधी केलेली 'ती' भविष्यवाणी ठरली खरी\nसोनू सूदच्या मदतीचा ओघ कायम; रशियात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना केलं एअरलिफ्ट\nराज्यातील ग्रामीण भागांमधील करोना प्रादुर्भाव चिंताजनक\nकंपनी सेक्रेटरी प्रवेश परीक्षा ऑनलाइन\nदेशात २४ तासांत ६२,५३८ रुग्ण\nमुंबईतील ७७ टक्के रुग्ण करोनामुक्त\nमशिदीच्या पायाभरणीस जाणार नाही - आदित्यनाथ\nवकील तूर्त अत्यावश्यक सेवेत नाहीत\nऑनलाइन वर्गाना प्राध्यापकांचा विरोध\nतंत्रशिक्षण पदविका प्रवेशप्रक्रिया सोमवारपासून\nमुंबईतील मॉल्समध्ये ‘आरोग्य सेतू’ची ग्राहकांवर सक्ती\nयूपीएससी गुणवंताशी सोमवारी संवाद\nअजित पवार मनसे नगरसेवकावर भडकले; म्हणाले, \"आमचे चार मंत्री करोना पॉझिटिव्ह आलेत\"X", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00592.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://railduniya.in/2019/08/01/11039-40-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8-%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%81/", "date_download": "2020-08-07T20:35:31Z", "digest": "sha1:X5CZJY67BSVAYRF2Y2FWIMGRKRBPENAR", "length": 3352, "nlines": 52, "source_domain": "railduniya.in", "title": "11039/40 महाराष्ट्र एक्स. सोलापुर कोच 2 महीने तक रद्द – Rail Duniya", "raw_content": "\n11039/40 महाराष्ट्र एक्स. सोलापुर कोच 2 महीने तक रद्द\nदौंड रेलवे स्थानका वर तीन अणि चार नंबर प्लेटफार्म ची लांबी वाढवीन्याचे काम सोलापुर रेलवे विभागाच्या वतीने घेण्यात आले आहे .\nगाड़ी नंबर 11028 चेन्नई एक्सप्रेस ला जोडण्यात येणारा सोलापुर नागपुर आरक्षित कोच दिनांक 25.07.19 ते 30.09.19 पर्यंत या कालावधीत हा कोच रद्द करण्यात आलेला आहे .\nगाड़ी नंबर 11040 महाराष्ट्र एक्सप्रेस ला जोडण्यात येणारा नागपुर सोलापुर आरक्षित कोच दिनांक 27.07.19 ते 02.10.19 पर्यंत या कालावधीत हा कोच रद्द करण्यात आलेला आहे .\nया कामामुळे होणार्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाच्या प्रशासनाशी सहकार्य करण्यास प्रवाशांना विनंती केली जाते. प्रवाशांच्या सोयीसाठी पायाभूत सुविधांच्या विस्तारासाठी आवश्यक आहे.\nPrevious Postमध्य रेलवे: इलाहाबाद रेल ब्लॉक के सन्दर्भमे भुसावल मण्डल की प्रेस विज्ञप्ति\nNext Postवडोदरा स्टेशनपर जलजमाव की वजह से कई गाड़ियाँ मार्ग परावर्तित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00593.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://www.hindujagruti.org/hinduism-for-kids-marathi/1091.html", "date_download": "2020-08-07T21:14:10Z", "digest": "sha1:UPLSEXDIMDSMOKEB6D6DD3QZWFT3U7ZR", "length": 15754, "nlines": 242, "source_domain": "www.hindujagruti.org", "title": "हृदय हिरावून घेणारे आधुनिक शिक्षण ! - बालसंस्कार", "raw_content": "\nव्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल \nराष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा\nसण व राष्ट्रीय दिवस प्रश्नमंजुषा\nमुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे\nआदर्श पालक कसे व्हाल \nसण, धार्मिक उत्सव व व्रते\nसुभाषिते (अर्थासह ) (Subhashita)\nव्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल \nराष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा\nसण व राष्ट्रीय दिवस प्रश्नमंजुषा\nमुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे\nआदर्श पालक कसे व्हाल \nसण, धार्मिक उत्सव व व्रते\nसुभाषिते (अर्थासह ) (Subhashita)\nबालसंस्कार > शिक्षक > आधुनिक शिक्षणपद्धती > हृदय हिरावून घेणारे आधुनिक शिक्षण \nहृदय हिरावून घेणारे आधुनिक शिक्षण \n‘जिजाबाई निरक्षर होती; पण तिने शिवप्रभू घडवला. आजच्या उच्चशिक्षित, उच्चपदस्थ, उच्चभू स्त्रीने शिवाजीच्या पासंगाला पुरेल, असा एक तरी पुत्र दिला आहे का त्या आजीचे वय आहे ८५ वर्षाचे. त्यांची दृष्टी अजूनही उत्तम आहे. श्रवणही चांग���े आहे. ऊस खाता येईल,असे दात आहेत. शरीर तसे धडधाकट आहे. त्या घरकाम आणि स्वयंपाकसुद्धा करतात. त्यांचा वीस वर्षे वयाचा नातू आजीची थट्टा करण्याकरता विचारतो, आजी, पृथ्वी सूर्याभोवती का फिरते \nआजी : अरे, सूर्य नव्या रुपयासारखा चमकतो ना म्हणून. सगळी दुनियाच रुपयाभोवती फिरते ना. पृथ्वीचा काय अपराध \nनातू : अरे वा आजी तू खूप शिकलेली आहेस.\n असले काही अभद्र बोलू नकोस. मी चुकीचे सांगितले का \nनातू : आजी, तू अगदी खर तेच सांगितलेस; म्हणून तर मी विचारले.\nआजी : खरे बोलायला शिकण्याची काय गरज शिकावे लागते, ते खोटे बोलण्याकरता. पत्रकार, शिक्षक, डॉक्टर, व्यापारी असे सगळे परदेशात शिकायला जातात, ते लोकांना भुलवून अधिक पैसे कसे उपटता येतील, याकरताच ना शिकावे लागते, ते खोटे बोलण्याकरता. पत्रकार, शिक्षक, डॉक्टर, व्यापारी असे सगळे परदेशात शिकायला जातात, ते लोकांना भुलवून अधिक पैसे कसे उपटता येतील, याकरताच ना तिथे खोटे बोलावे लागते. भारतातल्या शिक्षणाने तसे लोकांना चांगले फसवता येत नाही. परदेशातल्या शिक्षणाने तो खोटे बोलण्यात विलक्षण कुशल होतो. (गंभीर वाणीने) खरं बोलायला शिकण्याची आवश्यकता नाही. गुन्हेगाराला, खुनी माणसाला पाठीशी घालायचे असेल, तर खोटे बोलावे लागते. रुग्णाकडून जास्त पैसे उकळण्याकरता वैद्याला खोटे बोलावे लागते. लोकांना फसवून आपला माल त्यांच्या गळी उतरविण्याकरता व्यापार्‍याला खोटे बोलावे लागते. श्रीमंत वडिलांच्या मुलाकडून पैसे उकळण्याकरता शिक्षकाला खोटे बोलावे लागते.त्याकरता शिकावे लागते. खरे बोलणार्‍याला शिकण्याची काय गरज तिथे खोटे बोलावे लागते. भारतातल्या शिक्षणाने तसे लोकांना चांगले फसवता येत नाही. परदेशातल्या शिक्षणाने तो खोटे बोलण्यात विलक्षण कुशल होतो. (गंभीर वाणीने) खरं बोलायला शिकण्याची आवश्यकता नाही. गुन्हेगाराला, खुनी माणसाला पाठीशी घालायचे असेल, तर खोटे बोलावे लागते. रुग्णाकडून जास्त पैसे उकळण्याकरता वैद्याला खोटे बोलावे लागते. लोकांना फसवून आपला माल त्यांच्या गळी उतरविण्याकरता व्यापार्‍याला खोटे बोलावे लागते. श्रीमंत वडिलांच्या मुलाकडून पैसे उकळण्याकरता शिक्षकाला खोटे बोलावे लागते.त्याकरता शिकावे लागते. खरे बोलणार्‍याला शिकण्याची काय गरज खरे बोलणार्‍याच्या जवळ केवळ हृदय हवे आणि तेच तर शिक्षणाने हिरावून घेत��े आहे ना खरे बोलणार्‍याच्या जवळ केवळ हृदय हवे आणि तेच तर शिक्षणाने हिरावून घेतले आहे ना \n– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (साप्ताहिक सनातन चिंतन)\nसम्राट विक्रमादित्य यांच्या दरबारातील नवरत्नांपैकी एक रत्न म्हणजे महाकवी कालीदास\nनालंदा-तक्षशीलाचा दैदिप्यमान इतिहास धुळीस मिळवणारे सध्याची विद्यापिठे आणि प्राध्यापक \nहल्लीच्या लोकांचा शिक्षणाकडे पहाण्याचा दृष्टीकोन \nसध्याची शिक्षणपद्धती आणि शिक्षकाचे कर्तव्य\nहिंदू जनजागृति समितिकी स्थापना ७ अक्टूबर २००२ को धर्मसंस्थापनाके लिए, अर्थात धर्मपर आधारित हिंदु राष्ट्रकी स्थापनाके लिए की गई उस समयसे आजतक इन १२ वर्षोंमें हिंदू जनजागृति समितिने धर्मशिक्षा, धर्मजागृति, राष्ट्ररक्षा, धर्मरक्षा एवं हिंदूसंगठन, इस पांचसूत्री उपक्रमको सफलतापूर्वक कार्यान्वित किया \nव्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल \nराष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा\nसण व राष्ट्रीय दिवस प्रश्नमंजुषा\nमुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे\nआदर्श पालक कसे व्हाल \nसण, धार्मिक उत्सव व व्रते\nसुभाषिते (अर्थासह ) (Subhashita)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00593.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/crime/vikas-dubey-encounter-goon-vikass-wife-says-i-will-teach-them-lesson-i-will-pick-gun-if-needed-a594/", "date_download": "2020-08-07T21:08:02Z", "digest": "sha1:DXQVDDKWVIQCYZKEQ6YG4PV2I6KPYEL3", "length": 31992, "nlines": 396, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Vikas Dubey Encounter : गुंड विकासची पत्नी म्हणते, तर त्यांना तसाच धडा शिकवेन, गरज भासल्यास बंदूकही उचलेन - Marathi News | Vikas Dubey Encounter: Goon Vikas's wife says, I will teach them a lesson, I will pick up a gun if needed | Latest crime News at Lokmat.com", "raw_content": "शनिवार ८ ऑगस्ट २०२०\nअल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nपूर्व उपनगरात अखेर व्यापाऱ्यांनी उघडली दुकाने\nगिरगावने अनुभवले पावसाचे रौद्र रूप\n६५ वर्षात... २६८ पुराच्या घटनांत ६९ हजार जणांचा मृत्यू\nऐश्वर्या शेरॉनची १६ बनावट इन्स्टाग्राम अकाउंट\nरिया चक्रवर्तीने महेश भटसह या लोकांना केले होते कॉल्स, रिपोर्टमधून समोर आले सत्य\n\"परम्‍परा, प्रतिष्‍ठा और अनुशासन\" म्हणत जेव्हा बच्चन बहू ऐश्वर्यावर संतापले होते अमिताभ बच्चन, हे होते कारण\nटॅलेंट मॅनेजरचा खुलासा, आत्महत्येच्या एक दिवस सुशांतशी या गोष्टी संदर्भात झाले होती चर्चा\nसमीर शर्माच्या आत्महत्येवर सगळे गप्प का अभिनेता राहुल भटचा सवाल\nसुशांंतचा नंबर ब्लॉक केल्यानंतर रिया चक्रवर्तीने अभिनेत्याच्या ई-मेल अकाऊंटसोबत ��ेली छेडछाड\nसुप्रिया सुळे आणि अजित पवार याचं रक्षाबंधन\nसुशांतला न्याय मिळावाच पण शेतकरी आत्महत्येबद्दलही बोला\nअजित दादा पवारना मुख्यमंत्रीपदावर बघण्याची इच्छा\nकोरोना महामारीच्या अस्ताला सुरुवात \nरक्ताची कमतरता भरून काढण्यासह पोट साफ होण्यास फायदेशीर मका; इतर फायदे वाचून व्हाल अवाक्\nघरी बसून वाढलेला कमरेचा आणि पोटाचा घेर झटपट होईल कमी; फक्त 'हे' ४ उपाय वापरा\nकोरोनानंतर चीनमध्ये एक किडा पसरवतोय नवा व्हायरस, ही आहेत लक्षणं\nमहामारीच्या काळात जॉब मिळवायचा असेल तर 'या' गोष्टी माहीत असायलाच हव्यात; वेळीच जाणून घ्या\ncoronavirus: कोरोनाचा मानवी मेंदूवर होतोय असा परिणाम, नव्या संशोधनातून समोर आली धक्कादायक माहिती\nपनवेलमधील खाजगी कोविड रुग्णालयामार्फत शासनाच्या नियमांचे उल्लंघन; महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे सचिव सुधाकर शिंदे यांच्या अचानक धाडीत उघड\nकेरळ- एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या अपघातात १४ जणांचा मृत्यू; १२३ जण जखमी; १५ गंभीर जखमी\nकेरळमधील विमान अपघातामुळे दु:ख; जखमींची प्रकृती स्थिर राहावी यासाठी प्रार्थना करतो- पंतप्रधान मोदी\nकेरळमध्ये अपघातग्रस्त झालेल्या विमानात एकूण १९१ जण; १८४ प्रवाशी आणि ७ कर्मचाऱ्यांचा समावेश- एअर इंडिया\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांना फोन; एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या अपघाताची घेतली माहिती\nअमरावती- उसळगव्हाण येथे २२ वर्षीय तरुणाची आत्महत्या\nअमरावती: आज १०८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; जिल्ह्यातल्या बाधितांचा आकडा २८७२ वर\nकेरळमध्ये एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाला भीषण अपघात, अक्षरशः दोन तुकडे झाले\nकेरळ- करिपूर विमानतळावर लँडिंग दरम्यान एअर इंडियाचं विमान घसरलं; अनेकजण जखमी\nमुंबई - ईडी कार्यालयातून रिया चक्रवर्ती चौकशीनंतर निघाली\nकल्याण शीळ रस्त्याच्या कामाचा आमदार प्रमोद पाटील यांनी आढावा; एमएसआरडीसी अधिकाऱ्यांसमवेत बैठक\nसुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात रिया चक्रवर्तीची ईडीकडून साडे आठ तास चौकशी; रिया ईडीच्या कार्यालयातून रवाना\nसुशांत सिंह राजपूतची माजी बिझनेस मॅनेजर श्रृती मोदीची ईडीकडून सुरू असलेली चौकशी पूर्ण\nसोलापूर- अक्कलकोटमध्ये कोरोना रुग्णाचा रस्त्यावर मृत्यू; एक तास रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्यानं प्रा�� सोडला\nकोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी पूर्ण सज्ज राहा; लष्करप्रमुख मनोज नरवणेंकडून फिल्ड कमांडर्सना सूचना\nपनवेलमधील खाजगी कोविड रुग्णालयामार्फत शासनाच्या नियमांचे उल्लंघन; महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे सचिव सुधाकर शिंदे यांच्या अचानक धाडीत उघड\nकेरळ- एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या अपघातात १४ जणांचा मृत्यू; १२३ जण जखमी; १५ गंभीर जखमी\nकेरळमधील विमान अपघातामुळे दु:ख; जखमींची प्रकृती स्थिर राहावी यासाठी प्रार्थना करतो- पंतप्रधान मोदी\nकेरळमध्ये अपघातग्रस्त झालेल्या विमानात एकूण १९१ जण; १८४ प्रवाशी आणि ७ कर्मचाऱ्यांचा समावेश- एअर इंडिया\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांना फोन; एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या अपघाताची घेतली माहिती\nअमरावती- उसळगव्हाण येथे २२ वर्षीय तरुणाची आत्महत्या\nअमरावती: आज १०८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; जिल्ह्यातल्या बाधितांचा आकडा २८७२ वर\nकेरळमध्ये एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाला भीषण अपघात, अक्षरशः दोन तुकडे झाले\nकेरळ- करिपूर विमानतळावर लँडिंग दरम्यान एअर इंडियाचं विमान घसरलं; अनेकजण जखमी\nमुंबई - ईडी कार्यालयातून रिया चक्रवर्ती चौकशीनंतर निघाली\nकल्याण शीळ रस्त्याच्या कामाचा आमदार प्रमोद पाटील यांनी आढावा; एमएसआरडीसी अधिकाऱ्यांसमवेत बैठक\nसुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात रिया चक्रवर्तीची ईडीकडून साडे आठ तास चौकशी; रिया ईडीच्या कार्यालयातून रवाना\nसुशांत सिंह राजपूतची माजी बिझनेस मॅनेजर श्रृती मोदीची ईडीकडून सुरू असलेली चौकशी पूर्ण\nसोलापूर- अक्कलकोटमध्ये कोरोना रुग्णाचा रस्त्यावर मृत्यू; एक तास रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्यानं प्राण सोडला\nकोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी पूर्ण सज्ज राहा; लष्करप्रमुख मनोज नरवणेंकडून फिल्ड कमांडर्सना सूचना\nAll post in लाइव न्यूज़\nVikas Dubey Encounter : गुंड विकासची पत्नी म्हणते, तर त्यांना तसाच धडा शिकवेन, गरज भासल्यास बंदूकही उचलेन\nपत्नी रिचाने मीडियावर राग व्यक्त केला आणि असे सांगितले की ज्याने हत्या केली आहे, त्यालाही तसाच धडा शिकवेन. गरज भासल्यास मी बंदूकही उचलेन.\nVikas Dubey Encounter : गुंड विकासची पत्नी म्हणते, तर त्यांना तसाच धडा शिकवेन, गरज भासल्यास बंदूकही उचलेन\nठळक मुद्दे विकासच्या वडिलांनी सांगितले की, जे घडले ते झाले ते ठीक झाले. अखेर विकासचा मेहुणा दिनेश तिवारी त्याचा मृतदेह घेण्यासाठी पोस्टमार्टमच्या घरी पोहोचला. अरविंद अवस्थी, शशिकांत मिश्रा आणि विपुल चतुर्वेदी या तीन डॉक्टरांच्या पॅनेलने दोन तासांच्या व्हिडिओग्राफी समक्ष पोस्टमार्टम केले. विकासच्या छातीवरुन तीन गोळ्या जप्त केल्या आहेत, तर एक गोळी कंबरेत सापडली आहे.\nविकास दुबे याचे कानपूर येथे शवविच्छेदनानंतर मृतदेहावर कडेकोट बंदोबस्तात अंत्यसंस्कारपार पडले. मेहुणा दिनेश तिवारी, पत्नी रिचा दुबे आणि मुलगाही अंत्यसंस्कारास पोहोचले होते. पत्नी रिचाने मीडियावर राग व्यक्त केला आणि असे सांगितले की ज्याने हत्या केली आहे, त्यालाही तसाच धडा शिकवेन. गरज भासल्यास मी बंदूकही उचलेन.\nविकासच्या वडिलांनी सांगितले की, जे घडले ते झाले ते ठीक झाले. अखेर विकासचा मेहुणा दिनेश तिवारी त्याचा मृतदेह घेण्यासाठी पोस्टमार्टमच्या घरी पोहोचला. येथून अंतिम संस्कार करण्यासाठी मृतदेह भैरव घाट येथे नेण्यात आला. कानपूर पोलिस हत्येप्रकरणी मुख्य आरोपी हिस्ट्रीशीटर विकास दुबे चकमकीत ठार झाला आहे. मध्य प्रदेशातील उज्जैनहून यूपीला घेऊन जाणारी यूपी एसटीएफच्या पथकाच्या वाहनांचा ताफा दुपारी ३. ३० वाजता झाशी येथे पोहोचला. सचेंडी पोलीस ठाण्यापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर दोरदार पावसामुळे पोलिसांची गाडी बर्रा पोलीस स्टेशनजवळील महामार्गावर पलटी झाली. विकास शस्त्रे घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सांगण्यात येत आहे.\nत्याने शस्त्र हिसकावण्याचा प्रयत्न केला. सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास कानपूरच्या हैलट हॉस्पिटलमध्ये अरविंद अवस्थी, शशिकांत मिश्रा आणि विपुल चतुर्वेदी या तीन डॉक्टरांच्या पॅनेलने दोन तासांच्या व्हिडिओग्राफी समक्ष पोस्टमार्टम केले. विकासच्या छातीवरुन तीन गोळ्या जप्त केल्या आहेत, तर एक गोळी कंबरेत सापडली आहे.\nविकास दुबेची नेपाळ सीमेवर शोधाशोध; प्रत्येक भिंतीवर 'मोस्ट वॉन्टेड'चे पोस्टर\nपीएमसी बँक घोटाळ्यानंतर तणावात असलेल्या महिलेने सुशांतच्या आत्महत्येनंतर संपवले आयुष्य\n गायीसोबत अतिप्रसंग करत होता इसम, CCTV मध्ये रेकॉर्ड झाला व्हिडीओ\n बापरे, एका वृद्धानं महिलेचं शिर कापून पोलीस ठाण्यात घेऊन गेला अन् म्हणाला...\nनग्न महिलेचे तुकडे तुकडे करून सुटकेस अन् मुंडकं प्लास्टिक बॅगेत ठेवलं\nVikas DubeyPoliceUttar Pradeshविकास दुबेपोलिसउत्तर प्रदेश\n भेटण्यासाठी घरच्यांना झोपेच्या गोळ्या दिल्या; सासूचा मृत्यू\n...आधी नितीन गेला अन् आता सचिनही, पोलीस भावंडांचा पाठोपाठ मृत्यू\n‘नग्न ’ छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देत विवाहितेला दिले चटके\nछोटा राजन अन् बाबा बोडकेच्या नावाने धमकावत ' तो ' खंडणी वसूल करायचा..\nअनैतिक संबंधातून पत्नीने केला पतीचा खून, बारामती तालुक्यातील घटना\nVikas Dubey Encounter: विकास दुबेच्या एन्काऊंटरनंतर आईची झालीय 'अशी' अवस्था, तर वडील म्हणतात...\nसुशांतच्या डायरीची शेवटची पाने महत्वाची, सुगावा लागू शकतो मारेकऱ्याचा\n रागाच्या भरात पठ्ठ्याने चक्क बॉसच्या नावे पाठवले सेक्स टॉय\nजावई दारू पिऊन मुलीला त्रास द्यायचा; सासरा आणि मेहुण्याने केला खून\nDisha Salian Death Case: मरण्यापूर्वी तब्बल 45 मिनिटे फोनवर बोलली दिशा, 'या' गोष्टींचा केला उल्लेख\nमनसेच्या अविनाश जाधव यांचा जामीन कोर्टाने केला मंजूर\nआईने आधी बहिणीला मारले, नंतर स्वतः केली आत्महत्या; बचावलेल्या मुलाने सांगितला घटनाक्रम\nसुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवावा की मुंबई पोलिसांकडेच ठेवावा... तुम्हाला काय वाटतं\nमुंबई पोलीस सक्षम cbiकडे देणं आवश्यक\nमुंबई पोलीस सक्षम (203 votes)\ncbiकडे देणं आवश्यक (349 votes)\nकोरोना महामारीच्या अस्ताला सुरुवात \nराम मंदिर पायाभरणीनिमित्त घरोघरी दिवाळी साजरी करा\nसुशांतला न्याय मिळावाच पण शेतकरी आत्महत्येबद्दलही बोला\nअजित दादा पवारना मुख्यमंत्रीपदावर बघण्याची इच्छा\nसुप्रिया सुळे आणि अजित पवार याचं रक्षाबंधन\nपरदेशी कामगारांसाठी कुवैत सरकारचा नवीन मसूदा\nबकरी ईदला कुर्बानी नाही, रक्तदान करा\nगणेश उत्सव नाही पुण्यातील मंडळे सेवा उत्सव करणार\nN95 मास्कचा जन्म कसा झाला \nतरुणीच्या गुप्तांगातून स्वॅब घेतला, नवनीत राणा संतापल्या\nलुटारू नवरी : पहिल्या पतीकडून लुटले 1 कोटी, दुसऱ्याकडून 45 लाख, तिसऱ्यासोबत पळाली अमेरिकेला\n १४ वर्षाच्या मुलीला दारू पाजून नराधमांनी केला गँगरेप\n सीरम इन्स्टिट्यूटनं जाहीर केली लसीची किंमत, फक्त २२५ रुपयांत मिळणार कोरोना लस\nकोरोनानंतर चीनमध्ये एक किडा पसरवतोय नवा व्हायरस, ही आहेत लक्षणं\ncoronavirus: कोरोनाचा मानवी मेंदूवर होतोय असा परिणाम, नव्या संशोधनातून समोर आली धक्कादायक माहिती\nमुख्यमंत्री गेहलोतांकडून भाजपाच्या महाराणींना खास गिफ्ट; काँग्रेस सरकार होणार स्थिर\nShocking: तीन महिन्यांत दहा कलाकारांनी केली आत्महत्या; नाव वाचून बसेल धक्का\nखूशखबर : 10 ऑगस्टपर्यंत येऊ शकते 'रशियन' कोरोना लस; आरोग्य मंत्री म्हणाले, परीक्षण पूर्ण\nमॉडेलिंग सोडून UPSC दिली; ऐश्वर्या श्योराण पहिल्याच फटक्यात IAS बनली\nगुलाबाची कळी कशी हळदीने माखली... पाहा, राणा दग्गुबाती व मिहिका बजाजच्या हळदीचे खास फोटो\nबांधकाम व्यवसायासाठी पुढील सहा महिने निराशाजनक\n आरोग्यविषयक कार्यक्रम घेण्यावर भर\nदुरुस्ती केलेले शौचालय कोसळले\nनागपुरात विधिसंघर्षग्रस्त बालकांच्या जीवनात ‘अंकुर’\nजादा बिल आकारणाऱ्या रुग्णालयांवर छापा\n'Air India Plane Crash' : केरळमध्ये एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाला भीषण अपघात; १५ जणांचा मृत्यू, १२३ जण जखमी\n'Air India Plane Crash' : विमानाला झालेल्या अपघातात पायलट दीपक साठेंचा मृत्यू; हवाई दलात बजावली होती सेवा\n आता कोकणवासीयांसाठी १० दिवसांचा क्वारंटाइन, शासन आदेश आला\nअपघातात एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाचे दोन तुकडे झाले, पण...\nAir India Express Accident: ...अन् रनवेवरून एअर इंडियाचं विमान दरीत कोसळलं; जाणून घ्या शेवटच्या क्षणांमध्ये काय घडलं\nCoronaVirus News: इस्रायलचे शास्त्रज्ञ मायदेशी परतले; भारताचा मित्र लवकरच 'पॉझिटिव्ह' बातमी देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00593.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/lok-sabha-adjourned-for-the-day-amid-uproar-over-issue-of-price-rise-655193/", "date_download": "2020-08-07T21:04:45Z", "digest": "sha1:O7X2IRVG23AHHEWDYTSQR77ZA374GB5E", "length": 14771, "nlines": 213, "source_domain": "www.loksatta.com", "title": "अधिवेशनाची सुरुवात लोकसभेचे कामकाज तहकुबीने | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nशार्कच्या पिल्लांच्या मासेमारीत वाढ\nसागरी किनारा मार्गचा भराव सुरक्षित\nअधिवेशनाची सुरुवात लोकसभेचे कामकाज तहकुबीने\nअधिवेशनाची सुरुवात लोकसभेचे कामकाज तहकुबीने\nमहागाई आणि रेल्वे भाडेवाढीच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षांनी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केल्यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी लोकसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावे लागले.\nमहागाई आणि रेल्वे भाडेवाढीच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षांनी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केल्यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी लोकसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहक���ब करावे लागले.\nअर्थसंकल्पीय अधिवेशनाचा सोमवारी पहिलाच दिवस आहे. लोकसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर ज्या नवनिर्वाचित सदस्यांनी शपथ घेतली नव्हती, त्यांना सदस्यत्वाची शपथ देण्यात आली. यानंतर प्रश्नोत्तराचा तास सुरू झाल्यावर कॉंग्रेसच्या नेतृत्त्वाखाली विरोधी पक्षाच्या सदस्यांनी अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत जमून घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. या गोंधळातच पेट्रोलियम मंत्रालयाशी निगडीत काही प्रश्नांवर पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी उत्तरे दिली. लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी घोषणाबाजी करणाऱया सदस्यांना शांत राहण्याचे आवाहन केले. प्रश्नोत्तराचा तास झाल्यावर विरोधकांनी दिलेल्या प्रस्तावांवर चर्चा करण्याबद्दल विचार केला जाईल, असे आश्वासन महाजन यांनी दिल्यानंतरही विरोधक ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. त्यामुळे त्यांनी कामकाज बारा वाजेपर्यंत तहकूब केले. बारा वाजता कामकाज सुरू झाल्यावर गोंधळ सुरुच राहिल्याने पुन्हा दुपारी दोन वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nपावसाळी अधिवेशनात ‘जीएसटी’ला मंजुरीचा विश्वास; आर्थिक सुधारणांना गती देण्याची अर्थमंत्र्यांची ग्वाही\nसंसदेत मंत्र्यांनी दिलेल्या निम्म्याच आश्वासनांची पूर्तता\nही सरकारची नाही, विरोधकांचीच परीक्षा – पंतप्रधान मोदी\nमोदी सरकारविरोधात अविश्वास ठराव; तेलगू देसम, तृणमूल, एमआयएमचा पाठिंबा\n‘दहशतवादी होऊन भाजप कार्यकर्त्यांना राहुल गांधींचा जीव घ्यायचा होता का\nसुशांतच्या मृत्यूपूर्वी काही दिवस आधी रियाने मुंबईत घेतले दोन आलिशान फ्लॅट्स\nश्रुती मोदी आहे तरी कोण सुशांतच्या मृत्यूप्रकरणी CBI ने तिच्या विरोधात दाखल केला गुन्हा\nसुशांत सिंहच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे देण्यास रिया चक्रवर्तीचा विरोध, म्हणाली...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल शंकुतला देवींनी मृत्यूआधी केलेली 'ती' भविष्यवाणी ठरली खरी\nसोनू सूदच्या मदतीचा ओघ कायम; रशियात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना केलं एअरलिफ्ट\nराज्यातील ग्रामीण भागांमधील करोना प्रादुर्भाव चिंताजनक\nकंपनी सेक्रेटरी प्रवेश परीक्षा ऑनलाइन\nदेशात २४ तासांत ६२,५३८ रुग्ण\nमुंबईतील ७७ टक्के रुग्ण करोनामुक्त\nमशिदीच्या पायाभरणीस जाणार नाही - आदित्यनाथ\nवकील तूर्त अत्यावश्यक सेवेत नाहीत\nऑनलाइन वर्गाना प्राध्यापकांचा विरोध\nतंत्रशिक्षण पदविका प्रवेशप्रक्रिया सोमवारपासून\nमुंबईतील मॉल्समध्ये ‘आरोग्य सेतू’ची ग्राहकांवर सक्ती\nयूपीएससी गुणवंताशी सोमवारी संवाद\n1 मोदींच्या यशस्वी वाटचालीसाठी जशोदाबेन यांची अंबाजी शक्तीपीठात प्रार्थना\n2 भाववाढीला यूपीए सरकारच जबाबदार – जेटली\n3 अर्थसंकल्पावर दुष्काळाचे ढग\nअजित पवार मनसे नगरसेवकावर भडकले; म्हणाले, \"आमचे चार मंत्री करोना पॉझिटिव्ह आलेत\"X\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nचिनी अ‍ॅपवर बंदी घालण्याचा मोदी सरकारचा निर्णय योग्य आहे का\nमोदी सरकारने करोना स्थिती कशी हाताळली २९ टक्के जनता म्हणते अगदी उत्तम; तर…\nचीनचा प्रश्न हाताळण्यात पंतप्रधान मोदी यशस्वी झाले का सर्वेक्षणात जनतेने दिलं हे उत्तर\nमोदी सरकारच्या आर्थिक धोरणांवरील जनतेचा विश्वास जवळपास कायम; सर्वेक्षणाचा निष्कर्ष\nकरोना रुग्णांसंबंधी राहुल गांधींनी केलेला ‘तो’ दावा ठरला खरा\n“आधी इटलीला नुकसान भरपाई भरू देत,” मरिन केस बंद करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार\nअवघ्या काही रुपयांमध्ये मिळणार करोनावरची लस, सिरम इन्स्टिट्युटने जाहीर केली किंमत\nबिहारचे पोलीस अधिकारी विनय तिवारी यांची क्वारंटाइनमधून सुटका, म्हणाले, “मला नाही तर तपासाला…”\n फक्त नऊ दिवसांत पाच लाख रुग्णांची भर; असा ओलांडला २० लाखांचा टप्पा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00593.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-health-tips/benefits-of-sleeping-without-a-pillow-120060200031_1.html", "date_download": "2020-08-07T21:56:29Z", "digest": "sha1:RSXDWGIOZ2ZKQ27SXJB3LJFAC52CA4GR", "length": 12566, "nlines": 128, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Health Tips : उशी न घेता झोपल्याचे आरोग्यदायक फायदे जाणून घ्या | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 8 ऑगस्ट 2020\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nHealth Tips : उशी न घेता झोपल्याचे आरोग्यदायक फायदे जाणून घ्या\nआपल्याला वर्षानुवर्षे उशी घेऊन झोपण्याची सवय आहे आणि आपण विचार करीत आहात की उशी न घेता झोपल्याने मानदुखीचा त्रास होऊ शकतो. तर आपण चुकीचा विचार करीत आहात. उशी न घेता झोपल्याने आपल्याला अनेक प्रकारे श��रीरिक आणि मानसिक फायदे होऊ शकतात. आपण अनभिज्ञ असल्यास जाणून घ्या उशी घेतल्याशिवाय झोपण्याचे 5 फायदे.\n1 जर आपल्याला पाठदुखी, कंबरदुखी आणि स्नायूंमध्ये वेदना जाणवतात तर उशी न वापरता झोपावे. वास्तवात हा त्रास पाठीच्या कणेमुळे उद्भवतो. ज्याचे कारण आपली झोपण्याची चुकीची सवय आहे. उशी न घेता झोपण्याच्या सवयीमुळे आपला पाठीचा कणा सरळ राहतो आणि आपला हा त्रास कमी होईल.\n2 साधारणपणे आपल्या मानेमध्ये आणि खांद्यांमध्ये वेदना व्यतिरिक्त मागील बाजूस त्रास आपल्या उशी घेण्याचा सवयीमुळे होतो. उशी न घेता झोपल्याने या अवयवांमध्ये रक्त परिसंचरण चांगले होईल आणि वेदनेपासून सुटका होईल.\n3 कधी कधी चुकीच्या पद्धतीने उशीचा वापर केल्याने आपल्या मानसिक त्रास देखील उदभवू शकतात. उशी कडक असल्यास आपल्या मेंदूवर अनावश्यक तणाव येऊ शकतो. ज्यामुळे मानसिक आजार होण्याची शक्यता वाढते.\n4 तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की उशी घेतल्याशिवाय झोपणे आपल्याला शांत झोप घेण्यास मदत करते. आपण चांगली झोप घेऊ शकता. ज्याचं आपल्या मनावर आणि आरोग्यावर चांगला प्रभाव पडतो.\n5 जर आपल्याला सवय आहे उशीमध्ये तोंड घालून झोपण्याची. तर या\nसवयीमुळे आपल्या चेहऱ्यावर सुरकुत्या येऊ शकतात. या व्यतिरिक्त ही सवय आपल्या चेहऱ्यावर\nतासंतास दाब बनवून ठेवते. ज्यामुळे रक्त परिसंचरणवर प्रभाव पडतो आणि चेहऱ्याच्या समस्या उद्भवतात.\nCar मध्ये Hand Sanitizer ठेवण्याची चूक करू नका\nCovid-19 पासून सुटका मिळवण्यासाठी या सर्व गोष्टींची काळजी घ्या\nडॉक्टरांचा सल्ला : कोरोनाच्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी काय करावं, जाणून घ्या\nगायीच्या दुधाचे बहुमूल्य फायदे, बौद्धिक विकासासाठी खूप फायदेशीर\nकब्ज आणि मधुमेहाच्या रुग्णांसाठी कच्ची केळी आहे फायदेशीर\nयावर अधिक वाचा :\nअमेरिकेत प्राण्यांना कोरोनाची लागण, एका कुत्र्याचा ...\nअमेरिकेत सात वर्षीय जर्मन शेफर्ड प्रजातीच्या एका कुत्र्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ...\nअयोध्येत राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याची तयारी सुरु\nअयोध्येत राम मंदिर भूमिपूजनाचा सोहळा 5 ऑगस्टला होणार असल्याने कार्यक्रमाची तयार जोरात ...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राजगृह निवासस्थानाची तोडफोड ...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मुंबईतील दादर येथील राजगृह निवासस्थानाची तोडफोड करणाऱ्या ...\nपावसाचे पुण्यात पुन्हा एकदा जोरदार आगमन\nमहाराष्ट्रात बऱ्यापैकी मॉन्सूनला सुरवात झाली आहे. राज्याच्या बहुतांश भागात गेल्या दोन ...\nऑगस्टमध्ये तब्बल १६ दिवस बॅंक बंद राहणार\nऑगस्ट महिन्यांपासून रक्षाबंधन, गणपती अशा विविध सणांना सुरुवात होते. त्यामुळे ऑगस्टमध्ये ...\nवयाच्या 50शी नंतर अधिक प्रमाणात प्रथिनं घ्या, स्नायू राहतील ...\nवयाच्या 50शी नंतर अधिक प्रमाणात प्रथिनं घ्या, स्नायू राहतील बळकट. सरत्या वयात आहारात अधिक ...\nचष्म्यावरील स्क्रॅच काढण्याचा सोप्या टिप्स जाणून घेऊ या...\nचष्म्यावर स्क्रॅच पडल्यास नवीन चष्मा खरेदी करण्याची गरज नाही, या सोप्या टिप्स ने स्क्रॅच ...\nBenefit Of Black Tea : आरोग्यासाठी फायदेशीर आहे ब्लॅक टी, ...\nजगभरातील चहाप्रेमींची कमतरता नाही. चहाचे वेगवेगळे स्वाद आणि प्रकार त्यांचा फायद्यासाठी ...\nफळांच्या रसाचे हे घरगुती उपचार खरंच आपणांस माहीत नसणार..\nफळांचे रस आरोग्य आणि सौंदर्याच्या दृष्टिकोनातून खूप फायदेशीर आहे, पण हे आपणांस क्वचितच ...\nकोरफडाचे आश्चर्यकारक फायदे जाणून घेऊ या, आणि वाचू या ही ...\nसध्याच्या काळात औषधी आणि सौंदर्य उत्पादन म्हणून कोरफडाची मागणी वाढत आहे, पण हे औषध आणि ...\nजिओ मामी मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये दीपिका पादुकोणचा ग्लॅमरस लूक\nटक्सिडो सूटमध्ये सोनम कपूरची सुंदर शैली\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00594.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/nashik-north-maharashtra-news/sinnar-250-industry-close/articleshow/47724916.cms", "date_download": "2020-08-07T20:27:18Z", "digest": "sha1:RX6JBULYD256D6TYH5R2JVXU3NAP2UVK", "length": 12875, "nlines": 115, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nसिन्नर तालुक्यात २५० उद्योग बंद\nसिन्नर सहकारी औद्योगिक वसाहतीमध्ये साधारणपणे १०५ प्लॉटवर ९२ उद्योग व माळेगाव शासकीय औद्योगिक वसाहतीमध्ये साधारणपणे १५० उद्योग वर्षानुवर्षे बंद आहेत. तालुक्याचा विचार करता जवळपास २५० उद्योग वर्षानुवर्षे बंद आहेत.\nकोट्यवधींची मशिनरी, मालमत्ता पडून\nम. टा. वृत्तसेवा, सिन्नर\nसिन्नर सहकारी औद्योगिक वसाहतीमध्ये साधारणपणे १०५ प्लॉटवर ९२ उद्योग व माळेगाव शासकीय ��द्योगिक वसाहतीमध्ये साधारणपणे १५० उद्योग वर्षानुवर्षे बंद आहेत. तालुक्याचा विचार करता जवळपास २५० उद्योग वर्षानुवर्षे बंद आहेत. या उद्योगांमधील कोट्यवधी रूपयांची मशिनरी, त्या उद्योगांच्या कारखाना इमारती, गोडाऊन इत्यादी मालमत्ता देखील वर्षानुवर्षे धूळखात पडून आहे. त्यामुळे सिन्नर तालुक्यात आज हजारो कोटी रुपयाची गुंतवणूक डेडस्वरुपात धूळखात पडून आहे तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यात अशा प्रकारे बंद उद्योगामध्ये हजारो कोटी रूपयांची गुंतवणूक\nअसलेली मालमत्ता डेड स्वरुपात पडून आहे. याचा शासनाकडून गांभीर्याने विचार करून बंद उद्योगाबाबत धोरणात्मक निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करावी, अशी मागणी सिन्नर तालुका सहकारी ओद्योगिक वसाहतीचे माजी व्यवस्थापक नामकर्ण आवारे यांनी केली आहे.\nसिन्नर तालुक्यात ४२५ एकरावर मुसळगांव येथे राज्यातील सर्वांत मोठी एक सहकारी औद्योगिक वसाहत आहे. माळेगांव येथे साधारण एक हजार एकरावर एक शासकीय औद्योगिक वसाहत आहे. सिन्नर सहकारी औद्योगिक वसाहतीमध्ये साधारणपणे १०५ प्लॉटवर ९२ उद्योग व माळेगांव शासकीय औद्योगिक वसाहतीमध्ये साधारणपणे १५० उद्योग वर्षानुवर्षे बंद आहेत.\nअशा बंद उद्योगांपैकी बहुसंख्य उद्योग घटकांकडे एमएसएफसी, राष्ट्रीयकृत तसेच सहकारी बँकांच्या कर्जाची हजारो कोटी रूपये वर्षानुवर्षे थकीत आहेत. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, कोल्हापूर व सोलापूर ह्या मोठ्या औद्योगिक शहरातील बंद उद्योगांचा विचार केल्यास आज हजारो कोटी रूपयांची गुंतवणूक डेडस्वरुपात पडून आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\ndevendra fadanvis: अमृता फडणवीसांच्या ट्विटचा चुकीचा अर...\njitendra awhad : प्रभू रामचंद्र कुणाच्या सातबाऱ्यावर ना...\n मग ई-पाससाठी येथे संपर्क साधा\nआजपासून धावणार ‘लाल परी’...\nरसिकांसाठी उद्या मेजवानी महत्तवाचा लेख\nसुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी रिया चक्रवर्तीला अटक होणार\n'संयुक्त राष्ट्रा'च्या गाडीतील आक्षेपार्ह सेक्स व्हिडिओ व्हायरल\nहरयाणा: सेक्स रॅकेट उघडकीस\nमार्क्ससाठी सेक्स घोटाळा: विरोधकांची CBI चौकशीची मागणी\n���रंगाबादमध्ये जीवाची बाजी लावून तरुणांनी वाचवले बुडणाऱ्या तरुणाचे प्राण\nराफेल विमाने भारतात दाखल, नौदलाकडून स्वागत\nकोल्हापूरकोल्हापूरला पुराचा धोका कायम; पंचगंगेची पाणी पातळी ४५ फुटांवर\nAdv: अमेझॉन प्राईम डे सेल; आज अखेरचा दिवस\nमुंबईरिया चक्रवर्तीची ८ तास चौकशी; कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\nनागपूरनागपुरातील करोनाचा 'हा' आकडा चिंता वाढवणारा\nदेशकेरळ विमान दुर्घटना टेबलटॉप रनवेमुळे समजून घ्या दुर्घटनेचं कारण\nमुंबईराज्यात महावीजबिल घोटाळा; सरकारवर भाजपचा 'हा' गंभीर आरोप\nमुंबईएअर इंडिया विमान अपघातात महाराष्ट्रातील वैमानिकाचा मृत्यू\nदेश'पावसामुळे धावपट्टीचा अंदाज न आल्याने विमानाला अपघात'\nजळगावजळगावचं टेन्शन वाढलं; करोनाबाधितांचा 'हा' आकडा धोक्याचा\nहेल्थनिरोगी आरोग्यासाठी वयानुसार किती वेळ झोपणे ठरेल योग्य\nधार्मिकश्रीकृष्ण नीती: 'हे' ११ निर्णय ठरले महाभारताचे टर्निंग पॉइंट; वाचा\nविज्ञान-तंत्रज्ञानइंडियन ब्रँड Shinco चे ३ जबरदस्त टीव्ही लाँच, जाणून घ्या किंमत-फीचर्स\nरिलेशनशिपभावाच्या संगतीत बहिण बनू शकते एक चांगली व्यक्ती, आम्ही नाही विज्ञान म्हणतंय हे\nमोबाइलसर्वात जास्त विकला जाणारा अँड्रॉयड फोन झाला स्वस्त; नवी किंमत पाहा\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00594.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://marathibrain.com/%E0%A4%85%E0%A4%9F%E0%A4%B2-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80/", "date_download": "2020-08-07T20:49:32Z", "digest": "sha1:26SYOP775CIDST23WOXLJJLOFBJLNEJD", "length": 19654, "nlines": 165, "source_domain": "marathibrain.com", "title": "'अटल' वाणी! - MarathiBrain.com", "raw_content": "\nआरोग्यमंत्री राजेश टोपे यांना मातृशोक\nवातानुकूलित लोकल रेल्वेविषयी अद्याप स्पष्टता नाही\nराज्यशासनाचे शेतकऱ्यांसाठी कौशल्याधारित प्रशिक्षण कार्यक्रम\nराज्यातील ६० टक्के उद्योगधंदे अद्याप बंदच\nHome देश-विदेश ‘अटल’ वाणी\nभारतीय राजकारणातील भीष्म पितामह म्हणून ज्यांचं वर्णन करता येईल असे अजातशत्रू नेते म्हणजे भारतरत्न कै. अटल बिहारी वाजपेयी. स्वभावातला सुसंस्कृतपणा, नम्रता, भाषेचे सखोल ज्ञान आणि कवी मन यांचा अप्रतिम मिलाफ म्हणजे अटलजींची भाषणे. वक्तृत्व असे असावे की आपले समर्थकच नव्हेत तर आपले विरोधकसुद्धा हरखून जातील याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अटलजी. ते संसदेत बोलायचे तेव्हा भूतपूर्व पंतप्रधान स्व. नेहरूदेखील त्यांचे भाषण लक्षपूर्वक ऐकत असत इतकी विलक्षण वक्तृत्व प्रतिभा कशी निर्माण होते याचं उत्तर देताना अटलजी एकदा म्हणाले होते; ‘हा आमचा परंपरागत गुण आहे. माझे वडील उतम भाषणे करीत असत. मात्र ते नेते नसल्याने त्यांच्या या गुणाचे कौतुक झाले नाही इतकी विलक्षण वक्तृत्व प्रतिभा कशी निर्माण होते याचं उत्तर देताना अटलजी एकदा म्हणाले होते; ‘हा आमचा परंपरागत गुण आहे. माझे वडील उतम भाषणे करीत असत. मात्र ते नेते नसल्याने त्यांच्या या गुणाचे कौतुक झाले नाही\nआपली भाषणे तयार होण्याची प्रक्रिया काय हे सांगताना अटलजी म्हणतात;\n“मेरे भाषणों में मेरा लेखक मन बोलता है लेकिन राजनेता भी चुप नही रहता राजनेता लेखक के समक्ष अपने विचार रखता है और लेखक पुनः उन विचारों को पैनी अभिव्यक्ति देने का प्रयास करता है राजनेता लेखक के समक्ष अपने विचार रखता है और लेखक पुनः उन विचारों को पैनी अभिव्यक्ति देने का प्रयास करता है मै तो मानता हूँ कि मेरे राजनेता और मेरे लेखक का परस्पर सम्मनव्यय ही मेरे भाषण में दिखाई देता है मै तो मानता हूँ कि मेरे राजनेता और मेरे लेखक का परस्पर सम्मनव्यय ही मेरे भाषण में दिखाई देता है मेरा लेखक राजनेता को मर्यादा का उल्घंन नही करने देता मेरा लेखक राजनेता को मर्यादा का उल्घंन नही करने देता“ लेखक आणि नेता या दोन्ही भूमिकांतील द्वंद्व इतक्या तरल शब्दांत अन्य कोण बरे कथन करू शकेल\nसंसदेत बडे-बडे नेते इंग्रजीतून भाषणे देत तेव्हा अटलजी मात्र हिन्दीतूनच त्यांचे विचार मांडत. संसदच कशाला संयुक्त राष्ट्रसंघाच्या शिखर परिषदेतदेखील त्यांनी तत्कालीन परराष्ट्र मंत्री या नात्याने भाषण केले तेदेखील हिंदीमधूनच. अशा परिषदेत हिंदीतून भाषण देणारे ते पहिले भारतीय मंत्री. या भाषणात संयुक्त राष्ट्रसंघाला त्यांनी मानवतेच्या दृष्टीने भारत कायमच आघाडीवर असेल असे सांगितले होते. या भाषणात कोमल मानवतावादी दृष्टीकोन मांडणाऱ्या वाजपेयीजींनीच पुढे एका अशाच भाषणात मात्र ‘आम्ही सर्व जगला अणुबॉम्ब मुक्त व्हा अशी विनंती करत होतो. मात्र; आमच्या या विनंतीकडे कोणीही गांभीर्याने पाहिलं नाही. सारं जग अणुशस्त्रांनी युक्त असताना भारतालादेखील स्वसंरक्षणार्थ अणुचाचणी करणे भाग होते. यात आम्ही काहीही गैर केलेले नाही.’ अशा शब्दांत कणखरपणे आपल्या देशाची बाजू मांडली.\nप्रसन्न स्वभाव असलेल्या अटलजींच्या भाषणांतदेखील ही प्रसन्नता उठून दिसे. क्वचित काहीवेळा मिश्कीलपणे बोलणाऱ्या या वक्त्याने विनोद करताना वा इतरांवर टीका करतानादेखील कधीही आपली पातळी सोडली नाही हे विशेष. एखादा राजकीय टोमणा मारतानाही त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य हे निरागस असे. त्यात कधी द्वेष दिसून आला नाही हे त्यांचे वेगळेपण त्यांच्या आणि मनाचे मोठेपणदेखील. फार क्वचित प्रसंगी त्यांचा संताप भाषणातून व्यक्त होत असे. यातील दोन गाजलेली भाषणे म्हणजे पापस्तानला त्यांनी दिलेले उत्तर आणि संसदेत बहुमत मिळवण्यास केवळ एका सदस्याच्या कमतरतेने अपयश आल्यावर त्यांनी केलेले भाषण. ‘आप दोस्त बदल सकते है; लेकीन पडोसी नहीं बदल सकते|’ इतक्या सहज शब्दांत वाजपेयींनी पापस्थानला त्याच्याच भूमीवरून सत्यस्थितीची जाणीव करून दिली होती. अविश्वास प्रस्ताव हरल्यावर त्यांनी संसदेत केलेले भाषण तर ‘नैतिकता’ या गुणाचा परिपाठच होता असे म्हणायला हरकत नसावी. विरोधी पक्षाचे ससंदर्भ वाभाडे काढत, सात्विक संताप व्यक्त करतानाच दुसरीकडे हे भाषण संपवताच मी माझा राजीनामा मा.राष्ट्रपती महोदयांना सुपूर्द करायला चाललो आहे; असे वाजपेयीजींनी ज्या सहजतेने सांगितले तिला पाहता त्यांच्या विरोधकांनाही क्षणभर धक्का बसला असेल.\nसंघाचे स्वयंसेवक राहीलेले अटलजी कोणताही भपकेबाजपणा न करता अतिशय साधेपणाने आणि सहजतेने सभांमधून वावरत हा त्यांचा मोठेपणा. देशप्रेम ही भावना त्यांच्या दृष्टीने सर्वोपरी होती. ते म्हणतात;\n“भारत ज़मीन का टुकङा नही है, जीता-जागता राष्ट्र पुरुष है हिमालय इसका मस्तक है, गौरी शंकर शिखा है हिमालय इसका मस्तक है, गौरी शंकर शिखा है कश्मीर किरिट है, पंजाब और बंगाल दो विशाल कंधे हैं कश्मीर किरिट है, पंजाब और बंगाल दो विशाल कंधे हैं विनध्याचल कटि है, नर्मदा करधनी है विनध्याचल कटि है, नर्मदा करधनी है पूर्वी और पश्चिमी घाट दो विशाल जँघाए हैं पूर्वी और पश्चिमी घाट दो विशाल जँघाए हैं कन्याकुमारी उसके चरण हैं, सागर उसके चरण पखारता है कन्याकुमारी उस���े चरण हैं, सागर उसके चरण पखारता है पावस के काले-काले मेघ इसके कुंतल केश हैं पावस के काले-काले मेघ इसके कुंतल केश हैं चाँद और सूरज इसकी आरती उतारते हैं चाँद और सूरज इसकी आरती उतारते हैं यह वंदन की भूमि है, यह अर्पण की भूमि है, अभिनन्दन की भूमि है यह वंदन की भूमि है, यह अर्पण की भूमि है, अभिनन्दन की भूमि है यह तर्पण की भूमि है यह तर्पण की भूमि है इसका कंकर-कंकर शंकर है, इसका बिंदु-बिंदु गंगाजल है इसका कंकर-कंकर शंकर है, इसका बिंदु-बिंदु गंगाजल है हम जियेगें तो इसके लिये और मरेंगे तो इसके लिये हम जियेगें तो इसके लिये और मरेंगे तो इसके लिये\nया देशाच्या स्वातंत्र्यसाठी ज्यांनी रक्त सांडले अशा वीरांप्रतीचा आदरदेखील त्यांच्या भाषणांत वेळोवेळी पाहायला मिळतो. स्वा. सावरकरांवर त्यांनी केलेले भाषण हे या बाबतीतले मूर्तिमंत उदाहरण म्हणता येईल. या भाषणात ते म्हणतात;\n“हम कण है तो सावरकर पर्बत है| हम लोग तो एक बिंदु है सावरकर तो सिन्धु है| मगर कण में भी बिंदु में भी वही क्षमता है| हम सावरकर जी को समझने का प्रयत्न करें| उनकी विचारधारा का विश्लेषण करें| सावरकरजी के चिन्तन के बारे में अनुसन्धान करें| और सावरकर के सन्देश को घर-घर तक व्यक्ति-व्यक्ति तक पहुचाने का प्रयास करें|”\nवज्रादपि कठोराणि मृदुनि कुसुमादपि| हे सूत्र अटलजींच्या वक्तृत्वाला तंतोतंत लागू पडते. शांत- संयमित मात्र आवश्यक तेथे वेळप्रसंगी कठोर होणारी वक्तृत्वाची देणगी ही अतिशय दुर्मिळ असते. गेल्या सुमारे एक तपाहूनही अधिक काळ ही ‘अटल’वाणी जणू मुकच होती आणि आता तर तिने पूर्णविरामच घेतला आहे.\nमात्र मनमोहक पण संयत वक्तृत्व शैली लाभलेल्या राजकीय वक्त्यांच्या जागतिक यादीत कै. अटल बिहारी वाजपेयी हे नाव कायम वरच्या क्रमांकावर असेल….\n(मंडळी, तुमच्या सूचना आणि प्रतिक्रिया दिलेल्या प्रतिक्रिया बॉक्समध्ये नक्की कळवा.\nPrevious article‘डेटा’मय समाज माध्यमे आणि ‘सोशल इंजिनिअरिंग’\nNext articleमोठा निर्णय: घटस्फोट प्रकरण प्रलंबित असतानाही वैध असणार दुसरे लग्न\nजी. सी. मुर्मु देशाचे नवे ‘नियंत्रक व महालेखापरीक्षक’\nआरबीआयच्या नव्या पतधोरणात व्याजदरात बदल नाही\nजम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मुर्मु यांचा राजीनामा ; मनोज सिन्हा नवे उपराज्यपाल\nबहुचर्चित मुंबई-पुणे-मुंबई:-३ चा ट्रेलर प्रदर्शित\n‘बँक ऑफ महाराष्ट्र’ च्या ५१ शाखा बंद होणार\nपिंपरी-चिंचवडमध्ये शेतीमाल वाहतुकीसाठी एसटीची सोय \nप्रवासादरम्यान स्थलांतरितांच्या खाण्या-पिण्यावर केंद्राचे ₹३.७३ कोटी खर्च\nजात पडताळणी प्रमाणपत्र सादर न करणाऱ्यांचे रद्द होणार सदस्यत्व\nजुलैमध्ये होणार फक्त पदवीच्या ‘अंतिम सत्रा’च्या परीक्षा \n‘शहरी नक्षलवाद : भ्रम आणि वास्तव’ – भाग १\nअँड्रॉइड ९ पाय : Android Pie अँड्रॉइडचं नवं व्हर्जन\nविश्लेषणात्मक व माहिती पत्रकारितेतील एकमेव मराठी ई-दालन. Analytical & Informative Journalism in Marathi. बातम्या आणि बरंच काही.\nआरोग्यमंत्री राजेश टोपे यांना मातृशोक\nवातानुकूलित लोकल रेल्वेविषयी अद्याप स्पष्टता नाही\nराज्यशासनाचे शेतकऱ्यांसाठी कौशल्याधारित प्रशिक्षण कार्यक्रम\nराज्यातील ६० टक्के उद्योगधंदे अद्याप बंदच\nब्रेनविश्लेषण : भारत क्षयरोग अहवाल २०२०\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00594.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%82%E0%A4%A1_%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95", "date_download": "2020-08-07T21:56:11Z", "digest": "sha1:EDZ7YYAMBQIVJJ6Q3SSJCQB6447VRTSC", "length": 2969, "nlines": 57, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "वर्ग:बॉलिवूड पार्श्वगायक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"बॉलिवूड पार्श्वगायक\" वर्गातील लेख\nएकूण १७ पैकी खालील १७ पाने या वर्गात आहेत.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १७ मे २०१५ रोजी ११:४२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00594.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/462000", "date_download": "2020-08-07T21:21:28Z", "digest": "sha1:7GJORPNATZRGFG24WCDKC3ZEVIXCODVE", "length": 2891, "nlines": 44, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"डिसेंबर २४\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"डिसेंबर २४\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n२१:४६, २४ डिसेंबर २००९ ची आवृत्ती\n३ बाइट्स वगळले , १० वर्षांपूर्वी\n२१:४३, २४ डिसेंबर २००९ ची आवृत्ती (संपादन)\nअभय नातू (चर्चा | योगदान)\n२१:४६, २४ डिसेंब��� २००९ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nअभय नातू (चर्चा | योगदान)\n* [[इ.स. १९९०|१९९०]] - [[थॉर्ब्यॉन एग्नर]], [[:वर्ग:नॉर्वेजियन लेखक|नॉर्वेजियन लेखक]].\n* [[इ.स. १९९९|१९९९]] - [[होआव बॅप्तिस्ता दि ऑलिव्हियेरा फिग्वेरेदो]], [[:वर्ग:ब्राझिलचे राष्ट्राध्यक्ष|ब्राझिलचा राष्ट्राध्यक्ष]].\n* १९९९ - [[मॉरिस कू्वेकूवे दि मुरव्हिल]], [[:वर्ग:फ्रांसचे पंतप्रधान|फ्रांसचा पंतप्रधान]].\nस्विकृती अधिकारी, तांत्रिक प्रचालक, प्रचालक\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00594.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lekhaa-news/health-spa-spa-therapy-talking-to-the-renowned-spa-workers-1809626/", "date_download": "2020-08-07T22:18:54Z", "digest": "sha1:WOXVNJKUEBTWHHJTZPFGFZAC7ZRTI4ZG", "length": 25057, "nlines": 210, "source_domain": "www.loksatta.com", "title": "health spa Spa Therapy Talking to the Renowned spa workers | आरोग्यम् ‘स्पा’संपदा | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nशार्कच्या पिल्लांच्या मासेमारीत वाढ\nसागरी किनारा मार्गचा भराव सुरक्षित\nसोप्या भाषेत सांगायचे तर स्पा हा आपल्या शरीराला आराम मिळावा या गोष्टीसाठी आहे.\nस्पा ही संकल्पना अगदी पाचशे वर्षांपूर्वीची जुनी. सध्या ही संकल्पना पुन्हा लोकप्रिय झाली असली तरी त्याच्याभोवती सेलेब्रिटींचे किंवा उच्चभ्रू वर्गाचे वलय आहे. बाहेरदेशी भटकंतीचा अनुभव असलेल्या तरुणाईसाठी मात्र स्पा हा सध्या परवलीचा शब्द ठरतो आहे. तरीही स्पा म्हणजे काय, तिथे आरोग्याच्या दृष्टीने नेमकी काय थेरपी घ्यावी, नवनवीन थेरपींबद्दलचे अज्ञान आणि महागडे असेल ही भावना अशा अनेक गोष्टींमुळे इच्छा असूनही तिथे जाण्याबद्दल संभ्रम असतो. स्पा क्षेत्रात काम करणाऱ्या नामवंतांशी बोलताना याचे महत्त्व अधोरेखित होते..\n‘स्पा’ या एका शब्दावरून खरं तर अनेक समज आणि गैरसमज आहेत आणि ते मुख्यत: स्पा संस्कृती, त्याचा खर्च, स्पामध्ये काम करणारे कर्मचारी कसे असतील, अशा अनेक गोष्टींबाबत आहेत. आत्ताची तरुण पिढी स्पाकडे स्टेटसच्या दृष्टीने पाहते, तर दुसरीकडे असा एक वर्ग आहे जो स्पा म्हटलं की खर्च या एकाच विचाराने दूर राहतो. सोप्या भाषेत सांगायचे तर स्पा हा आपल्या शरीराला आराम मिळावा या गोष्टीसाठी आहे. आपल्या जीवनशैलीत सध्या ताणतणाव आहेत, धावपळ आहे मात्र आराम कुठेही नाही.\nमुळात स्पामध्ये फक्त सेलेब्रिटी जातात आणि आपल्याला त्याची गरज नाही, हा समज मोडीत निघण्याची गरज आहे, असं म��� या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी व्यक्त करतात. स्पा ट्रीटमेंटचे महत्त्व समजावून सांगताना ‘स्पाब्युलस’ स्पाचे संचालक प्रसाद राणे सांगतात, ‘स्पा ही एक अशी ट्रीटमेंट आहे ज्यात तुम्हाला मानसिक आणि शारीरिकदृष्टय़ा आराम मिळतो. एक सोप्पं उदाहरण द्यायचं झालं तर जिम करणारी व्यक्ती आणि जिम न करणारी व्यक्ती दोघांचीही स्वत:ची जीवनशैली असते. मात्र जिमला जाणारी व्यक्ती नियमितपणे स्वत:ला मेन्टेन ठेवते याउलट जिमला न जाणारी व्यक्ती किंवा व्यायाम न करणारी व्यक्ती सतत थकलेली, आजारांना तोंड देणारी असते. अगदी तंतोतंत हाच फरक आहे स्पा थेरपी नियमितपणे घेत असलेल्या व्यक्तींमध्ये आणि स्पाचा शब्दही न उच्चारणाऱ्या व्यक्तींमध्ये.. स्पा थेरपीत मसाजमुळे शरीरातील रक्ताभिसरण संस्था सुरळीत राहण्यास मदत होते’.\nवयाची पंचविशी आली की त्यानंतर शरीराला मसाजची गरज असते. आपल्या शरीरातील स्नायूंना मसाजची गरज असते. मसाज करण्याचा फायदा म्हणजे तुमच्या शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडतात. त्यामुळे आरोग्याला प्राधान्य देत लोकांनी स्पा संस्कृती एकदा अनुभवायला हवी, थेरपीज समजून घ्यायला हव्यात, असे राणे यांनी सांगितले. स्पा शिक्षणात दर १५ दिवसांनंतर स्पा ट्रीटमेंट घेतली पाहिजे, असे म्हटले आहे. मसाज हा सगळ्यांनी घ्यायला हवा मात्र काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. एखाद्याला मुका मार लागला असेल किंवा खूप दुखत असेल, वेदना होत असतील तर त्या वेळी मसाज घेऊ नये, असा सल्लाही प्रसाद यांनी दिला.\nस्पा मुळातच आपल्या आणि इतर देशांतही खूप वर्षांपूर्वी रुजलेली संकल्पना आहे. त्यामुळे आपल्याकडे विशेष करून आयुर्वेदिक स्पा ट्रीटमेंट मिळते. अनेकदा हॉटेल-रिसॉर्ट्समध्ये स्पा ट्रीटमेंटची सोय उपलब्ध करून दिलेली असते. त्यामुळे पर्यटनातून त्याचा जास्त प्रसार होतो आहे. मालदीव येथे ‘द रेसिडन्स’ या इन्स्टिटय़ूटमध्ये स्पा थेरपिस्ट म्हणून काम पाहणारे योगेश सावंत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पामधील फरक समजावून सांगतात. ते म्हणतात, लोकांना आपण भारतात स्पा घ्यावा की परदेशात याची माहिती नसते. स्पा ही संकल्पनाच परदेशी आहे, त्यामुळे तिथल्याच (पान ३ वर) (पान १ वरून) खर्चीक-महागडय़ा उपचार पद्धती इथे उपलब्ध करून दिल्या जातात, असा लोकांचा गैरसमज आहे. दोन्हीकडे पहिला फरक असतो तो किमतीचा. पर��ेशात जी ट्रीटमेंट तुम्ही साडेतीन हजार रुपये खर्चून घ्याल ती इथे तुम्ही हजार रुपयात करू शकता. मात्र स्पा काय आहे हे अनुभवण्याच्या अनिच्छेमुळेच त्याभोवती गैरसमजांचे जाळे आहे, असे मत योगेश यांनी मांडले.\n‘मुळात स्पा उद्योगात काही गैरव्यवहार चालतो का, या शंकित चष्म्यातूनच स्पाकडे बघितले जाते. स्पाकडून मिळणारी ट्रीटमेंट ही चांगल्या उत्पादनांच्या आधारेच दिली जाते. मात्र याही क्षेत्रात स्पर्धा आहे. ग्राहकांना खूश करण्यासाठी अनेकदा कमी किमतीत तुम्हाला थेरपीज उपलब्ध करून दिल्या जातात. मग मसाज एवढय़ा कमी किमतीत कसे शक्य आहे, ही शंका अनेकांच्या मनात घर करते. अशा वेळी आपण कुठली ट्रीटमेंट घेतो आहोत, आपल्याला ट्रीटमेंट देणारे कर्मचारी प्रशिक्षित आहेत का, याची माहिती घ्यावी. पूर्णत: प्रशिक्षित कर्मचाऱ्यांकडून ट्रीटमेंट देणाऱ्या स्पामध्ये जावे, अशी माहिती ‘स्पा सिडेस्को’चे संदेश कुलकर्णी यांनी दिली. ‘स्पामध्ये ऑईल ट्रीटमेंट दिली जाते तेव्हा हेअर ट्रीटमेंटसाठी वापरले जाणारे तेल हे एकदा डोक्याची मालिश झाल्यानंतर आपोआप ते तेल उलटरीत्या केसांमधील डॅण्ड्रफ आणि इतर घटकांसह खाली पडते. ते तेल तुम्ही एक वेळ त्वचेवर वापरू शकाल मात्र केसांना वापरून चालत नाही. अशा छोटय़ा – छोटय़ा गोष्टींबाबत काही स्पामध्ये काळजी घेतली जात नाही. स्पामधील कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे लोकांचा अविश्वास आणखी वाढत जातो. शिवाय, अनेकदा स्पामध्ये रूम लॉक केल्या जात नाहीत. मग ग्राहकांना भीती वाटते. म्हणून अधिकृतरीत्या नोंद झालेल्या स्पामध्येच जाणे हिताचे आहे, असेही संदेश यांनी सांगितले.\nस्पा थेरपीमध्येही खूप वेगवेगळ्या प्रकारच्या थेरपीज आहेत. हेअर स्पा, फुट स्पा असे प्रकार आहेत. स्त्रियांनी ब्युटी सलोनपेक्षा स्पाकडे वळायला हवे, असे या क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात. मात्र इथेही शरीर आणि चेहरा सुंदर ठेवण्यासाठी स्पा उपयोगी ठरू शकतो हे अनेकांना माहिती नसल्याने तिथे जाण्यास स्त्रियांकडून टाळाटाळ केली जाते. स्पा संस्कृती हा सुंदर अनुभव ठरू शकतो. त्यासाठी गरज आहे ती फक्त स्पामधील थेरपीज समजून घेण्याची, प्रशिक्षित थेरपिस्टकडून माहिती घेऊन त्याप्रमाणे या थेरपी घेतल्या तर त्याचा फायदा नक्की होईल.\nस्पा थेरपींमधील हे काही प्रकार..\n* स्पा थेरपी किंवा मसाज ह�� लहान मुलांपासून मोठय़ांपर्यंत अगदी सर्वाना लाभदायी आहे. स्पा ट्रीटमेंटमध्ये अरोमाथेरपी नियमितपणे दिली जाते. यात कमी प्रेशरचा मामला असतो. जी व्यक्ती आयुष्यात पहिल्यांदाच स्पा थेरपी घेते त्यांना अरोमाथेरपी दिली जाते. जिम करणाऱ्या व्यक्तींना बोटाने, हाताने मसल्सवर आणि बॉडी स्ट्रेचिंगसाठी डीप मसाज दिला जातो कारण त्यांच्या शरीरयष्टीला ते सूट व्हावे लागते.\n* थाईथेरपी ही थायलंडकडून आलेली असून त्यात ड्राय मसाज असतो. बॅलिनेसमध्ये (इंडोनेशियन पद्धत) ऑईलचा वापर करून मसाज दिला जातो. स्विडीश मसाजसुद्धा याच प्रकारचा असतो.\n* हॉट स्टोनथेरपी हा एनर्जी वाढवण्यासाठी दिला जातो. अभ्यंग मसाज हा आयुर्वेदिक मसाज आहे, ज्यात स्नेहन आणि स्वेदन असे दोन प्रकार आहेत. स्नेहन म्हणजे ऑईल मसाज तर स्वेदन म्हणजे स्टीम मसाज असतो. हा स्टीमथेरपीसारखा तो प्रकार असतो. पोटली मसाज (थाई हर्बल कॉप्रेस मसाज) या मसाजमध्ये हर्बल पॅक्स असतात जे गरम पाण्यातून पाठीला शेक देण्यासाठी असतात. फूट रिफ्लेसोलॉजी या प्रकारात आपल्या ज्या नसा आहेत त्या तळपायापर्यंत असतात मग त्यानुसार पायांवर मसाज दिला जातो. लोमी लोमी मसाज (हवाइन स्टाइन) हाही एक नावखा प्रकार आहे. कपिंग मसाजमध्ये काही व्हॅक्युम सिलिकॉन कप किंवा कॅपलरीने शरीराच्या भागांवर रक्त शोषून हा मसाज दिला जातो. हा मसाज स्पोट्स प्लेअर किंवा स्विमर घेतात.\n* युरोपियन मसाज ज्या पद्धतीने आहे त्याप्रमाणे भारतीय संस्कृतीत केरळकडील आयुर्वेदिक मसाज सर्रास घेतला जातो.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nसुशांतच्या मृत्यूपूर्वी काही दिवस आधी रियाने मुंबईत घेतले दोन आलिशान फ्लॅट्स\nश्रुती मोदी आहे तरी कोण सुशांतच्या मृत्यूप्रकरणी CBI ने तिच्या विरोधात दाखल केला गुन्हा\nसुशांत सिंहच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे देण्यास रिया चक्रवर्तीचा विरोध, म्हणाली...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल शंकुतला देवींनी मृत्यूआधी केलेली 'ती' भविष्यवाणी ठरली खरी\nसोनू सूदच्या मदतीचा ओघ कायम; रशियात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना केलं एअरलिफ्ट\nराज्यातील ग्रामीण भागांमधील करोना प्रादुर्भाव चिंताजनक\nकंपनी सेक्रेटरी प्रवेश परीक्षा ऑनलाइन\nदेशात २४ तासांत ६२,५३८ रुग्ण\nमुंबईतील ७७ टक्के रुग्ण करोनामुक्त\nमशिदीच्या पायाभरणीस जाणार नाही - आदित्यनाथ\nवकील तूर्त अत्यावश्यक सेवेत नाहीत\nऑनलाइन वर्गाना प्राध्यापकांचा विरोध\nतंत्रशिक्षण पदविका प्रवेशप्रक्रिया सोमवारपासून\nमुंबईतील मॉल्समध्ये ‘आरोग्य सेतू’ची ग्राहकांवर सक्ती\nयूपीएससी गुणवंताशी सोमवारी संवाद\n1 तरुण जिम्नॅस्टचा अटकेपार झेंडा..\n2 विरत चाललेले धागे : जुळत चाललेले धागे\n3 ‘जग’ते रहो : मन रमवणारी सिअ‍ॅटलवारी\nअजित पवार मनसे नगरसेवकावर भडकले; म्हणाले, \"आमचे चार मंत्री करोना पॉझिटिव्ह आलेत\"X", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00594.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/60-arrested-in-nanded-in-issue-of-illegal-alcohol-campaign-1117509/", "date_download": "2020-08-07T22:24:06Z", "digest": "sha1:Q52TC5ELZ426DWEYCMBKRW7QMU6Z2A6E", "length": 14043, "nlines": 213, "source_domain": "www.loksatta.com", "title": "अवैध दारूविरुद्ध मोहीम; नांदेडात ६० जण ताब्यात | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nशार्कच्या पिल्लांच्या मासेमारीत वाढ\nसागरी किनारा मार्गचा भराव सुरक्षित\nअवैध दारूविरुद्ध मोहीम; नांदेडात ६० जण ताब्यात\nअवैध दारूविरुद्ध मोहीम; नांदेडात ६० जण ताब्यात\nमुंबईतील विषारी दारूकांडानंतर सर्वच जिल्ह्यांत अनधिकृत दारू विक्रेत्यांविरुद्ध मोहीम हाती घेण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्यात गेल्या आठवडाभरात ६० जणांच्या मुसक्या आवळताना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या\nमुंबईतील विषारी दारूकांडानंतर सर्वच जिल्ह्यांत अनधिकृत दारू विक्रेत्यांविरुद्ध मोहीम हाती घेण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्यात गेल्या आठवडाभरात ६० जणांच्या मुसक्या आवळताना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी ३ लाख रुपयांचा अवैध साठा जप्त केला.\nआंध्र-कर्नाटक सीमेवरील नांदेड जिल्ह्यात सिंधी (ताडी), तसेच रसायनमिश्रीत दारूची वाहतूक, निर्मिती व विक्री विनासायास सुरू आहे. मनुष्यबळाची वानवा, कायद्यातील पळवाटा यामुळे उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांनी कारवाया केल्यानंतरही हा प्रकार बिनदिक्कत सुरू असतो. मात्र, मुंबईतील घटनेनंतर राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकारी गणेश पाटील यांनी विशेष पथके स्थापन केली. पथक���ंनी मुखेड तालुक्यातील कोटग्याळ तांडा, बंडगिर तांडा, उंद्री तांडा, जाहूर तांडा, चव्हाणवाडी तांडा, होनवडज तांडा, किनवट तालुक्यातील बोधडी व बिलोली तसेच नांदेड तालुक्यात विविध ठिकाणी छापे टाकून ६० जणांना अटक केली. त्यांच्याकडून ३ लाखांची हातभट्टीची दारू, रसायन, देशी दारू, ताडी असा ऐवज जप्त करण्यात आला. मुदखेड तालुक्यातील वाडी-तांडय़ावर, तसेच माहूर, हिमायतनगर, किनवट या सीमावर्ती भागात अजूनही कमी-अधिक प्रमाणात रसायनमिश्रीत दारूची विक्री केली जात असल्याचे सांगण्यात आले.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nमुंडे यांच्या पहिल्याच दौऱ्यात जिल्हाध्यक्ष बदलण्याचा सूर\nनांदेडमध्ये मराठा आंदोलन चिघळले, दगडफेकीत १३ पोलीस जखमी\nनांदेडमध्ये लग्नाचे वहाऱ्ड घेऊन जाणाऱ्या गाडीला भीषण अपघात, ११ ठार, २५ जखमी\nनांदेडमध्ये पोलिसांच्या लाठीमारात विद्यार्थ्याचा मृत्यू\nसुशांतच्या मृत्यूपूर्वी काही दिवस आधी रियाने मुंबईत घेतले दोन आलिशान फ्लॅट्स\nश्रुती मोदी आहे तरी कोण सुशांतच्या मृत्यूप्रकरणी CBI ने तिच्या विरोधात दाखल केला गुन्हा\nसुशांत सिंहच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे देण्यास रिया चक्रवर्तीचा विरोध, म्हणाली...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल शंकुतला देवींनी मृत्यूआधी केलेली 'ती' भविष्यवाणी ठरली खरी\nसोनू सूदच्या मदतीचा ओघ कायम; रशियात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना केलं एअरलिफ्ट\nराज्यातील ग्रामीण भागांमधील करोना प्रादुर्भाव चिंताजनक\nकंपनी सेक्रेटरी प्रवेश परीक्षा ऑनलाइन\nदेशात २४ तासांत ६२,५३८ रुग्ण\nमुंबईतील ७७ टक्के रुग्ण करोनामुक्त\nमशिदीच्या पायाभरणीस जाणार नाही - आदित्यनाथ\nवकील तूर्त अत्यावश्यक सेवेत नाहीत\nऑनलाइन वर्गाना प्राध्यापकांचा विरोध\nतंत्रशिक्षण पदविका प्रवेशप्रक्रिया सोमवारपासून\nमुंबईतील मॉल्समध्ये ‘आरोग्य सेतू’ची ग्राहकांवर सक्ती\nयूपीएससी गुणवंताशी सोमवारी संवाद\n1 श्रीरामपूरमध्ये हॉटेलला लागलेल्या आगीत दाम्पत्याचा मृत्यू\n2 कंटेनर बसला धडकून १९ ठार\n3 अतिवृष्टीमुळे रायगडात आठ जणांचा मृत्यू\nअजित पवार मनसे नगरसेवकावर भडकले; म्हणाले, \"आमचे चार मंत्री करोना पॉझिटिव्ह आलेत\"X\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nपरदेश शिष्यवृत्तीसाठी इच्छुक विद्यार्थ्यांना धनंजय मुंडेंच्या निर्णयामुळे मोठा दिलासा\nखासगी रुग्णालयांकडून होणारी अवाजवी शुल्क आकारणी रोखणार भरारी पथके\n‘ग्रीन अर्थ ऑर्गनायझेशन’चे वृक्ष लागवडीच्‍या क्षेत्रातील कार्य अनुकरणीय – आ. सुधीर मुनगंटीवार\nप्रथम वर्ष प्रवेशापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा\nपंढरपूर शहरात संचारबंदीची कडक अंमलबजावणी\n“भाजपा महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला लागलेला कलंक”\nगणपतराव देशमुख यांना आबासाहेब वीर पुरस्कार जाहीर\n‘त्या’ वक्तव्याप्रकरणी इंदुरीकर महाराजांना न्यायालयाकडून तूर्तास दिलासा\nजिल्हा काँग्रेसमध्ये नेतृत्व बदलाच्या हालचाली", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00594.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.manachetalks.com/category/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7/", "date_download": "2020-08-07T20:53:47Z", "digest": "sha1:VV5EGRM3QWCCDATI4P5UAWRXF2FPUR5Z", "length": 6425, "nlines": 148, "source_domain": "www.manachetalks.com", "title": "विशेष Archives | मनाचेTalks", "raw_content": "\nनाशिक मॅरेथॉन - २०१८\nघरच्या घरी सॅनिटायझर कसा बनवावा\nहातची नोकरी गेली तर काय करायचे याची तयारी कशी कराल याची तयारी कशी कराल\nकंजूसी न करता पैसे वाचवण्याच्या स्मार्ट टिप्स खास तुमच्या साठी\nव्हिज्युअल टेस्टचा हा माईंड गेम बघा\nआपण आणि कोरोनाची भीती\nतुमची कार्यक्षमता वाढवू शकतील असे सात ऍप्स तुम्हाला माहिती आहेत का..\nजाणून घ्या ह्या कोरोना महामारीने आपल्याला काय काय शिकवले..\nचीनमध्ये आयफेल टॉवर आणि इतरही डुप्लिकेट ठिकाणं आहेत माहित आहे का\nया लेखात वाचा इंटरनेटचा वापर करून पैसा कमवून देऊ शकणाऱ्या वेबसाईट\n#Boycott_Chinese_Product ‘मेड इन चायना’ ला हद्दपार कसे करता येईल\nकॅल्शिअम कमी होण्याची कारणे, लक्षणे आणि कॅल्शिअम युक्त आहार\nघरच्या घरी सॅनिटायझर कसा बनवावा\nहातची नोकरी गेली तर काय करायचे याची तयारी कशी कराल याची तयारी कशी कराल\nपांढर्‍या पेशी वाढवण्याचे घरगूती उपाय वाचा या लेखात\nआपल्या स्वयंपाक घरातली हि अँटिबायोटिक्स तुम्हाला माहित आहेत का\nया पाच गोष्टी करा आणि आनंदी राहून तुमच्यातली प्रॉडक्टिव्हिटी वाढवा\nआनंदाने कसं जगायचं याचं भन्नाट गुपित सांगणारी हि छोटीशी प्रेरणादायी गोष्ट\nया सहा गोष्टी तुम्हाला नक्की Depression म्हणजे नैराश्यापासून दूर ठेवतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00594.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://dainikekmat.com/date/2020/04/", "date_download": "2020-08-07T21:05:52Z", "digest": "sha1:ZXVGANFT4RSL3JZTD6ZQBNLNGTDYKHHC", "length": 8636, "nlines": 116, "source_domain": "dainikekmat.com", "title": "April 2020 - पुरोगामी विचाराचे एकमत", "raw_content": "\nचिकन चढ्या दराने विकत असल्याने चाकूने भोसकून केली हत्या\n35 वर्षीय व्यक्तीवर चौघांनी चाकूने जीवघेणा हल्ला उदरनिर्वाह चालवण्यासाठी त्याने चिकन विकायला सुरूवात केली होती नवी दिल्ली - दिल्लीमध्ये चिकन चढ्या दराने विकण्याच्या वादातून 35 वर्षीय...\nअर्थव्यवस्था उभी करण्याचे फार मोठे आणि अवघड काम केंद्र सरकारला करावे लागणार\nराज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसच्या टास्क फोर्सचे अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पत्रकारांशी बोलताना माहिती शेतकऱ्यांना बी-बियाणे, खताची मुबलक उपलब्धता कशी होईल...\nजालना-बदनापूरच्या तहसिलदार छाया पवार निलंबित\nमुख्यालयी उपस्थित राहत नसल्याचा ठपका : निलंबित करत अहवाल वरिष्ठ कार्यालयास सादर जालना : जालना-बदनापूरच्या तहसिलदार छाया पवार यांना निलंबित करण्यात आले आहे. कोविड-19...\n‘या’ देशानं जूनपर्यंत शाळा उघडण्याचा बनविला ‘रोडमॅप\n8 बदलांसह उघडणार शाळा; 16 राज्यांच्या मंत्र्यांनी मंथन करून रोडमॅप बनविला मुलांनी शाळापासून दूर राहणे योग्य नाही-याकोब मास्के जर्मनी, वृत्तसंस्था : जर्मनीमध्ये लॉकडाऊनमुळे सर्व काही बंद...\nराज्यात दिवसभरात तब्बल 583 कोरोनाचे नवे रुग्ण\nएकूण आकडा 10498 वर मुंबई : महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढताना दिसतेय. गुरुवारी राज्यात कोरोनाचे नवीन 583 रुग्ण आढळले असून राज्यातील...\nविधानपरिषदेच्या 9 जागांसाठी निवडणुका घ्या – राज्यपाल\nमुंबई : राज्यात रिक्त झालेल्या ९ विधान परिषदेच्या जागांसाठी निवडणूक घेण्याची विनंती करणारे पत्र, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी निवडणूक आयोगाला पाठविले आहे. यापूर्वी महाविकास...\nत्यांचे चित्रपट पाहून लहानाचा मोठा झालो : तेंडुलकर\nऋषी कपूर यांना क्रीडा क्षेत्राची श्रध्दांजली मुंबई : बॉलिवूडला सलग दोन धक्के सहन करावे लागले आहेत. बुधवारी हरहुन्नरी अभिनेता इरफान खान याने जगाचा निरोप घेतल्यानंतर...\nमला हरवण्यासाठी रोज ४ तास सराव करतोय: नदाल\nमाद्रिद : जगभरात कोरोना संकटामुळे बहुतांश क्रीडा स्पर्धा एक तर स्थगित किंवा रद्द करण्यात आल्या आहेत. अशा काळातही टेनिसप्रेमी मात्र उत्साही आहेत. कारण, त्यांची...\nऋषी कपूरचे क्रिकेट प्रेम़़\nकपूर यांच्या प्रश्नापुढे कोहली आणि शास्त्री निरुत्तर पाकिस्तानमध्ये हिरो झाले होते ऋषी कपूर नवी दिल्ली : कपूर हे क्रिकेटचे चाहते होते. त्यांचे क्रिकेटच्या प्रत्येक हालचालींवर...\nजागतिक बॉक्सिंगचे यजमानपद भारताने गमावले\nनवी दिल्ली : भारताने २०२१ मध्ये होणा-या पुरुषांच्या जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेचे यजमानपद गमावले आहे. आंतरराष्ट्रीय बॉक्ंिसग संघटनेकडून (एआयबीए) घेतलेल्या या निर्णयावर भारतीय बॉक्स्ािंग...\nधक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर\nलातूर ब्रेकिंग : लातूर शहरात आज १० कोरोना पॉजिटीव्ह आढळले\nतिस-या दिवशीही लातूर घरात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00595.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://dainikekmat.com/sports/ganguly-wants-an-independent-president-sangakkara-24425/", "date_download": "2020-08-07T21:00:51Z", "digest": "sha1:ZSOZPWKPUZKDILEKNGGUXOKZJTZRT3CS", "length": 8556, "nlines": 163, "source_domain": "dainikekmat.com", "title": "स्वतंत्र अध्यक्ष म्हणून गांगुलीच हवा : संगकारा - पुरोगामी विचाराचे एकमत", "raw_content": "\nHome क्रीडा स्वतंत्र अध्यक्ष म्हणून गांगुलीच हवा : संगकारा\nस्वतंत्र अध्यक्ष म्हणून गांगुलीच हवा : संगकारा\nनवी दिल्ली : बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांना आयसीसीच्या अध्यक्षपदासाठी अनेक देशांतून पांिठबा मिळत आहे. श्रीलंकेचा माजी कर्णधार व मेरिलिबोर्न क्रिकेट क्­लबचा (एमसीसी) अध्यक्ष कुमार संगकारा यानेही या पदासाठी गांगुलीच सर्वोत्तम असल्याचे सांगितले आहे.\nगांगुलीकडे क्रिकेटब्रेन आहे व त्याच्याच जोरावर त्याने बीसीसीआयची प्रतिमाच बदलून टाकली आहे. अत्यंत योग्य नियोजन आणि धडाकेबाज निर्णयांच्या बळावर त्याने भारतीय क्रिकेटचा कायापालट केला. गांगुली जर आयसीसीचा अध्यक्ष झाला तर जागतिक क्रिकेटमध्ये देखील तो आपल्या अनुभवाच्या जोरावर यशस्वी होईल, असा विश्­वासही संगकाराने व्यक्त केला.\nRead More औरंगाबादमध्ये थरार….घराखाली गप्पामारत थांबल्याने भांडण गेले टोकाला….\nPrevious articleरंगणार नवीन थरार : आयसीसीकडून वर्ल्ड सुपर लीगची घोषणा\nNext articleफिल्म इंडस्ट्रीकडून गोविंदासोबत अन्याय – शत्रुघ्न सिन्हा\nक्रिकेट संघ हा कुटुंबाप्रमाणे : गांगुली\nनवी दिल्ली : क्रिकेट हा अनिश्चिततांचा खेळ आहे. कधी एखादा खेळाडू सहज शतक ��ोकून जातो, तर कधीकधी प्रचंड परिश्रम करूनही त्याला चार-पाच डावांत धावा...\n‘बीसीसीआय’च्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ नऊ महिन्यांपुरता नवी दिल्ली : कोरोनामुळे संपूर्ण क्रिकेटविश्व थबकले असताना आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला पुन्हा एकदा जागतिक क्रिकेटवर अधिराज्य गाजवण्याची संधी...\nआयसीसी अध्यक्षपदासाठी गांगुली योग्य उमेदवार: स्मीथ\nनवी दिल्ली: प्रशासकीय कारभारातील अनियमीतता आणि लोढा समितीच्या शिफारसींचं पालन करण्यासाठी केलेली दिरंगाई यावरुन सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयवर कारवाई करत, सर्वात श्रीमंत बोर्डावर क्रिकेट प्रशासकीय...\nखाजगी रुग्णालये ताब्यात घेण्याचा आदेश\nधावपट्टीवरून घसरून दरीत कोसळले विमान\nरुग्णसंख्यावाढीचा देशात नवा उच्चांक\nसप्टेंबरपासून शाळेची घंटा वाजणार\nबासमती तांदळावरून दोन मुख्यमंत्र्यांत जुंपली\nविवो नसणार यंदा आयपीएलचा टायटल स्पॉन्सर\nआयपीएल प्रायोजक विवोचा बीसीसीआयला धक्का\nआयपीएलच्या १३ व्या हंगामाला केंद्र सरकारची मंजुरी\nइंग्लंडचा फलंदाज जो डेन्लीच्या पाठीला दुखापत; संघातून बाहेर\nआयपीएल आणि पीएसएलमध्ये खूप फरक: अक्रम\nधक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर\nलातूर ब्रेकिंग : लातूर शहरात आज १० कोरोना पॉजिटीव्ह आढळले\nतिस-या दिवशीही लातूर घरात\nखाजगी रुग्णालये ताब्यात घेण्याचा आदेश\nधावपट्टीवरून घसरून दरीत कोसळले विमान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00595.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/462001", "date_download": "2020-08-07T21:40:58Z", "digest": "sha1:F37M5AT2J6MD5AXHA7ENHMZ5FVKMZJTS", "length": 2980, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"डिसेंबर २४\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"डिसेंबर २४\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n२१:४७, २४ डिसेंबर २००९ ची आवृत्ती\n३ बाइट्सची भर घातली , १० वर्षांपूर्वी\n२१:४६, २४ डिसेंबर २००९ ची आवृत्ती (संपादन)\nअभय नातू (चर्चा | योगदान)\n२१:४७, २४ डिसेंबर २००९ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nअभय नातू (चर्चा | योगदान)\n* [[इ.स. १८१३|१८१३]] - [[गो-साकुरामाची]], [[:वर्ग:जपानी सम्राट|जपानी सम्राट]].\n* [[इ.स. १८६३|१८६३]] - [[विल्यम मेकपीस थॅकरे]], [[:वर्ग:इंग्लिश लेखक|इंग्लिश लेखक]].\n* [[इ.स. १८७२|१८७२]] - [[विल्यम जॉन मकॉर्नमॅकॉर्न रँकिन]], ब्रिटिश डॉक्टर आणि अभियंता.\n* [[इ.स. १८७३|१८७३]] - [[जॉन्स हॉपकिन्स]], अमेरिकन उद्योगपती व दानशूर.\n* [[इ.स. १९१४|१९१४]] - [[जॉन मुइर]], अमेरिकन निसर्गसंवर्धक.\nस्विकृती अधिकारी, तांत्रिक प्रचालक, प्रचालक\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00595.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.manachetalks.com/11876/why-how-to-take-self-care-prernadayi-lekh/", "date_download": "2020-08-07T21:04:17Z", "digest": "sha1:NWPTIU4DPL3R6C736E2LFRXFN7U2O5CO", "length": 26617, "nlines": 172, "source_domain": "www.manachetalks.com", "title": "स्वतःची काळजी घेणं गरजेचं का आहे? आणि ती कशी घ्यावी | मनाचेTalks", "raw_content": "\nHome प्रेरणादायी /Motivational स्वतःची काळजी घेणं गरजेचं का आहे आणि ती कशी घ्यावी\nस्वतःची काळजी घेणं गरजेचं का आहे आणि ती कशी घ्यावी\nस्वतःचे अद्भुत जग फिरून त्याचा मनमुराद आनंद घेण्याची आठवण करून देणारा हा लेख खास तुमच्यासाठी.\n हा काही विशेष चर्चेचा विषय आहे का बरं… असं काही वाटत असेल तर थांबा आणि हा लेख शेवट्पर्यंत नीट वाचा\nसोशल मीडियावरचे, आई-बाबांवरचे मिम्स किती चपखल असतात नाही म्हणजे घरातील दोन मजबूत खांब जे घरासाठी, कुटुंबासाठी, आप्तेष्टांसाठी आणि मित्रमंडळींसाठी आयुष्यभर खस्ता काढतात आणि आयुष्याच्या संध्याकाळी सुद्धा त्यांना निवांतपणा असा मिळतच नाही.\nघरातील कोणतीही कर्ती सवरती व्यक्ती अशीच असते. मग ते वडील असो, आई असो, आज्जी आजोबा असो, मोठे काका-काकू किंवा मोठी बहीण भाऊ..\nत्यांना कुटुंबासाठी कष्ट घेताना स्वतःचा असा वेळच मिळत नाही. हल्लीच्या युगात सुद्धा स्वतःसाठी वेळ काढणे म्हणजे खूप मोठी बाब असते.\nतरुण पिढी शनिवार रविवारची सुट्टी स्वतःसाठी ठेवतात.. पार्ट्या, पब मध्ये दिवस घालवतात, तिथूनही थकून घरी येतात आणि पुन्हा नवीन आठवड्याला तोंड देतात.\nपण खरंच का आपण स्वतःला वेळ देतो स्वतःला वेळ देणे म्हणजे पार्ट्या झोडणे, कपडे, घड्याळ, परफ्युमची शॉपिंग करणे इतकेच असते का\nहे मान्य आहे की, दोस्तमंडळींसोबत पार्टी करणे, गप्पा टप्पा, छान छान पदार्थ खाणे किंवा पोटभर शॉपिंग करण्यातून आनंद मिळतोच. पण तरीही ह्याला, आपण स्वतःला दिलेला क्वालिटी टाईम नाही म्हणता येणार.\nकारण इथे आपण इथे तर आपण स्वतःच्या भावभावनांवर मुखवटे घालून दुसऱ्यांच्या जगात वावरत असतो. मग स्वतःला वेळ दिला, स्वतःची काळजी घेतली असे कसे म्हणता येईल\nजशी आपण आपल्या भवतालच्या सगळ्यांची काळजी करतो, ज्यांची शक्य आहे त्यांची का���जी घेतो तशी स्वतःची काळजी नको का घ्यायला\nअर्थातच घ्यायला हवी… भले आई, वडील, बहीण-भाऊ किंवा बायको-नवरा एकमेकांची काळजी घेत असली तरी आपल्याला स्वतःचा असा वेळ काढून स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे.\nस्वतःची काळजी म्हणजे नक्की काय\nआजारी पडल्यावर आम्ही डॉक्टर कडे जातो, औषधे वेळेवर घेतो, वेळच्या वेळी जेवतो. म्हणजे आम्ही स्वतःची काळजी घेतो. असेच ना\nहो, ही अशी स्वतःच्या शरीराची काळजी घेणे सुद्धा गरजेचे आहे. नुसते डॉक्टरकडे जाणेच नाही तर आजारीच पडू नये म्हणून सकस आहार घेणे, व्यायाम करणे, मेडिटेशन करणे, भावना व्यक्त करणे हे सगळे शारीरिक स्वास्थ्यासाठी करावेच लागेल.\nपण याहूनही अधिक जास्ती स्वतःची काळजी घ्यावी. शारीरिक काळजी बरोबर मानसिक स्वास्थ्याचीही काळजी घ्यायलाच हवी.\nतुम्ही म्हणाल आम्ही फिरायला जातो, नातेवाईक मित्रमंडळींना भेटतो, सिनेमे पहातो, स्वतः पैसा कमावतो आणि स्वतःवर उडवतो सुद्धा आणि ह्यातून खूप आनंद मिळवतो. म्हणजे झालीच की स्वतःच्या मानसिक स्वास्थ्याची काळजी.\nपण फक्त एवढेच करणे म्हणजे सगळे जमले असे नाही.. स्वतःसाठी करण्यासारख्या अजून भरपूर गोष्टी आहेत ज्यातून आपण स्वतःची काळजी घेऊ शकतो.\nस्वतःची काळजी घेणे म्हणजे भौतिक आनंदातून सुद्धा सुट्टी घेणे. आत्मिक आनंदाकडे वळणे.\nऑफिसमसधून सुट्टी घेतली असेल तर ती सुट्टी स्वतःवर खर्च करा. मग घरात बसून किंवा लोळून काही वेळ एखादा टीव्ही शो बघण्यासाठी का असेना.. स्वतःची काळजी घेणे म्हणजे स्वतःच्या कलागुणांना वाव देताना वेळ आणि पैशांचे बंधन नसणे. जे तुम्हाला आवडतंय ते करायला कोणाचेही बंधन नसणे. चला सुरुवात करूया सेल्फ केअरची:\n१. आपल्याला आवडतंय ते करा\nआपण कित्येकदा असे निर्णय घेतो जे इतरांच्या मनाप्रमाणे असतात. स्वतःच्या मनाला आपण कायम दुय्यम भाव देतो. पण जेव्हा स्वतःची काळजी घ्यायचं ठरवाल तेव्हा तुम्हाला जे हवय तेच करा. त्या वेळेला इतरांना काय वाटेल त्याचा विचार तुम्ही करू नका. त्यांना जे वाटायचे ते वाटो..\nतुम्हाला लोकरीचा स्वेटर विणायचा आहे ना मग तो विणा.. तुम्हाला कोणी रिटायर्ड म्हणो किंवा आज्जीबाई म्हणो. तुम्ही तुमची आवड बिनधोक जोपासा.\nमित्रांबरोबर पार्टीला न जाता, एकट्याने घरात बसून पुस्तके वाचायची अशी इच्छा असेल तर तसेच करा. भले कोणीही म्हणू दे की, “किती कंटाळवाणे आहेत तुझे छंद” तुम्ही त्यांची काळजी सोडा..\nभिंत रंगवा, वस्तू रंगवा, रांगोळ्या काढा, सिनेमे बघा, जुन्या गाण्यांवर बिनधास्त नाचा अगदी सकाळ पर्यंत. कोणी काही म्हटले तरी स्वतःच्या मनाला काय भावतेय त्याकडे काही वेळ लक्ष केंद्रित करा.\nउद्या पासून पुन्हा कामाला जुंपायचेच असते. मग आजचा दिवस माझा.. स्वतःला पुढच्या काही दिवसांसाठी आवडीच्या गोष्टी करून रिचार्ज करा. मात्र हे वारंवार करता आले पाहिजे.\nनाहीतर ४ वर्षातून एखादा दिवस असा घालवणार तेही चोरून मग ह्याला काहीच अर्थ नाही. आपला वेळ आपल्यासाठी राखूनच ठेवा. आणि दुसऱ्यालाही त्याचा वेळ त्याच्या साठी काढू द्या..\n२. आपल्या भावतालचे जग मनापासून अनुभवा\nभवतालच्या जगात इतक्या आश्चर्यकारक गोष्टी आहेत ज्या निरखून बघूनच तुम्हाला खूप विस्मय होईल.. आपण कित्येक गोष्टींचा अनुभवच घेतला नाहीये अजून ह्याची तुम्हाला जाणीव होईल.\nकधीतरी रोजच्या सवयीचे पदार्थ सोडून वेगळाच कोण्या दुसऱ्या प्रांताचा पदार्थ करून पहा.\nनेमही रोमँटिक सिनेमे पाहत असाल तर आज एखादा ऍक्शन किंवा अनिमेशनचा सिनेमा पहा.\nअचानक प्लॅन बनवा आणि जवळच्या नदीकाठी किंवा किल्ल्यावर सूर्यास्त पाहण्यास जाऊन बसा.\nसमुद्रकिनारा जवळ असेल तर तिथे जाऊन सूर्योदय पहा. रात्री अंगणात किंवा गच्चीवर जाऊन मस्त चांदणे, तारे किंवा काजवे पहा. जवळपासच्या टेकडीवर किंवा वनात जाऊन वाऱ्याच्या झुळुकेचा आवाज ऐका तिथल्या पक्षांची गाणी ऐका.\nहे सगळे अद्भुत आहे.. निसर्गच एक अगम्य गूढ आहे.. त्यात रमणारा माणूस सगळे जग नक्कीच विसरून जातो. स्वतःशी वेगळे नाते निर्माण करतो. एकांतात स्वतःला समजून घेतो..\n३. विखारी लोकांपासून आणि विचारांपासून दूर राहा\nस्वतःला वेळ द्यायचा म्हणजे त्या सोशल मीडियावर तासंतास घालवू नका. सगळे आभासी जग आहे ते. तिथे जितके मुखवटे आहेत तितके एखाद्या सर्कशीतही नसतील.\nराजकारण, धार्मिक तेढ, जातीपातीचे विष देखील त्यावर पसरलेले आहे. जो तो त्या सोशल मीडियावर सुंदर नाती निर्माण करण्यापेक्षा एकमेकांवर चिखलफेकच जास्ती करतो.. अशा जहरी विषयांपासून आणि लोकांपासून काही काळ दूर राहा.\nआपल्या नात्यातील, मित्रमंडळातील काही माणसे सुद्धा तितकीच विखारी असतात. त्यांना आपले भले बघवत नाही, आपले वाईट चिंतण्यात ते धन्यता मानतात अशा लोकांपासून सुद्धा ‘मी टाईम’ मध्ये फारकत घ्या.\nकितीही जवळची व्यक्ती असुद्यात पण जर त्याच्या वागण्याने किंवा त्याच्याशी बोलण्याने तुम्हाला दुःख, वैताग, त्रास अनुभवास येत असेल तर beware.\nजागरूक राहा आणि अशांना चार हात दूर ठेवा. त्याने तुमचे मानसिक खच्चीकरण होत राहील, तुम्ही कायम उदासीन होत राहाल. म्हणून विखारी लोकांपासून सावधान..\n४. स्वतःची काळजी घेणे म्हणजे स्वतःला प्रथम दर्जा देणे\nजेव्हा आपण स्वतःसाठी वेळ काढायचे ठरवतो त्यावेळी तुमच्या प्रयोरिटीज थोड्या बदला. कबुल आहे, आपल्याला आपले कुटुंब आणि आपली नोकरी ह्या दोन्हीलाच कायम महत्व द्यावे लागते. पण ‘मी टाईम’ मध्ये ‘मी फर्स्ट’ हे लक्षात ठेवा.\nकारण तुम्ही स्वतःला आनंदी करण्याचा प्रयत्न करणार आहात. स्वतःला यशस्वी करण्याचा प्रयत्न करणार आहात.. तुमचे मन आनंदी राहिले तरच तुमच्या भवताली वातावरण, माणसे मजेने राहतील.\nतुमची लाडकी माणसं तुम्हाला आनंदी पाहून समाधानी होतील. तुम्ही स्वतःची काळजी घेतलीत तरच तुम्ही दुसऱ्याची काळजी घ्यायला शिकाल.\nत्यामुळे स्वतःला काय हवे नको तेही पहा. स्वतःच्या सगळ्या गरजा पूर्ण करा. ह्यात अपराधीपणाची भावना वाटण्याची गरजच नाही..\nतुम्ही दुसऱ्याचे ओरबाडून स्वतःसाठी काहीही करत नाही. सगळ्यांना काय लागेल ते करता मग स्वतःला सुद्धा खुश ठेवणे हे स्वतःचे कर्तव्यच असते.\nकोणी तुम्हाला कामापूरते वापरत असेल तर अशांपासून सुद्धा स्वतःला जपा. अशांना जाणवून द्या की तुम्ही त्यांना अजिबात बधणार नाही. तुमचे स्वतःचे आयुष्य तुमच्या टर्म्स वर मनमोकळेपणाने जगा.\nमंडळी थोडक्यात काय तर स्वतःला सर्व पाशातून मुक्त करणे म्हणजेच सेल्फ केअर.\nस्वतःला कशाने आनंद मिळतो ते करणे म्हणजेच स्वतःच्या मनाची योग्य काळजी घेणे. इतरांबरोबर स्वतःचे मन जपणे म्हणजेच स्वतःची काळजी घेणे.\nआपली स्वप्नपूर्ती करायची म्हणजेच स्वतःला समजून घ्यायचे. खरे बोलणे, मनावर दडपण न ठेवणे, मनावरचे ओझे कमी करणे म्हणजेच स्वतःची योग्य काळजी घेणे. सेल्फ केअर म्हणजे आपले आयुष्य छान बॅलन्स करणे.\nजो स्वतःवर प्रेम करू शकतो तोच दुसऱ्यावर प्रेम करू शकतो हे समजून घ्या. म्हणून स्वतःवर प्रेम करणे, स्वतःची काळजी घेणे हे सगळ्यांनीच केले पाहिजे.. आज पर्यंत असे वागणे जमले नसेल तर आजपासूनच सुरू करा. स्वतःला वेळ द्या, आनंद घ्या आणि स्वतःला परिपूर्ण करा..\nतुम्हाला हा लेख कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा.\n हा लेख दिलेल्या योग्य पर्यायांचा वापर करून आपल्या मित्र मैत्रिणींना शेअर करा. हे सांगण्याचे कारण असे कि बरेच वाचक आमच्यावर चिडतात.\nकि एवढी चांगली माहिती आहे, आम्ही का इतरांना द्यायची नाही तर नक्की द्या पण कॉपी-पेस्ट करून नाही, तर दिलेल्या पर्यायातून शेअर करूनच…\nसदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nया आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.\nPrevious articleकोणाचेही लक्ष आपल्याकडे वेधून घेण्याची सप्तसुत्री: संभाषण कौशल्य\nNext articleया कोड्याचे उत्तर सांगा\nहातची नोकरी गेली तर काय करायचे याची तयारी कशी कराल याची तयारी कशी कराल\nविश्वासार्ह माणसांची ही लक्षणे आहेत का बरं तुमच्यात\n आणि चांगल्या सवयी कशा लावून घ्यायच्या\nकॅल्शिअम कमी होण्याची कारणे, लक्षणे आणि कॅल्शिअम युक्त आहार\nघरच्या घरी सॅनिटायझर कसा बनवावा\nहातची नोकरी गेली तर काय करायचे याची तयारी कशी कराल याची तयारी कशी कराल\nपांढर्‍या पेशी वाढवण्याचे घरगूती उपाय वाचा या लेखात\nआपल्या स्वयंपाक घरातली हि अँटिबायोटिक्स तुम्हाला माहित आहेत का\nया पाच गोष्टी करा आणि आनंदी राहून तुमच्यातली प्रॉडक्टिव्हिटी वाढवा\nआनंदाने कसं जगायचं याचं भन्नाट गुपित सांगणारी हि छोटीशी प्रेरणादायी गोष्ट\nया सहा गोष्टी तुम्हाला नक्की Depression म्हणजे नैराश्यापासून दूर ठेवतील\nकॅल्शिअम कमी होण्याची कारणे, लक्षणे आणि कॅल्शिअम युक्त आहार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00595.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://misalpav.com/comment/586106", "date_download": "2020-08-07T21:28:55Z", "digest": "sha1:BETCG5IWLMDASXPU2BGQ2UYFV3A2HMAN", "length": 38700, "nlines": 502, "source_domain": "misalpav.com", "title": "सिंहगड व्हॅलीमधील पक्ष्यांचे फोटो - भाग १ | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nसिंहगड व्हॅलीमधील पक्ष्यांचे फोटो - भाग १\nसिंहगड व्हॅलीमधील पक्ष्यांचे फोटो - भाग १\nसिंहगड व्हॅलीमधील फोटो - भाग २\nसिंहगड व्हॅलीमधील फोटो - भाग २ ›\nसिंहगड व्हॅलीमध्ये मी खुप वेळा गेलोय. पण ते फक्त सिंहगडवर जाण्यासाठी. परंतू व्हॅलीमध्ये पक्षी पहाण्यासाठी म्हणून गेलो ते माझ्या एका मित्रासोबत. तेव्हा ठरवले की पुन्हा वेळ काढून नक्की जायचे. ’चॊकटराजे’ ना विचारले, ते तयार झाले.\nशक्यतो फक्त फोटोग्राफीसाठी एवढा खटाटोप कशाला असे बरेच जणांचे म्हणणे असते. परंतू राजेसाहेब याला अपवाद आहेत.\nशेवटी ०९ मे ला जायचे ठरले.\n०९ मे ला सकाळी ५ वाजता चिंचवड वरून प्रस्थान केले. सकाळी लवकर बाहेर पडण्याचा फायदा हा की रस्त्यावर अजिबात वर्दळ नसते आणि आपण नियोजित स्थळी नियोजित वेळी पोचू शकतो. सकाळी वेगवेगळ्या प्रकारचे फोटो मिळतात. तसेच नॅचरल लाईट असल्याने कॅमेराशी जास्त खेळावे लागत नाही.\nअसो, वाटेत खडकवासला येथे थांबून ’महाराजाचा’ फोटो घेतला. तो खाली पहावा.\nप्रत्येक फोटोखालीच EXIF डेटा लिहला आहे. जेणेकरून फोटोची टेकनिकल माहिती मिळेल.\nतिथेच एका Indian Pond Heron किंवा भुऱ्या बगळ्या ने छान दर्शन दिले . . .\nतिथेच शेजारी उगवलेल्या कमळाचा फोटो. वास्तविक हा धागा पक्ष्यांचे फोटो याबाबत आहे. परंतु बगळ्याचा फोटो घेतानाच तिथे हे कमळ दिसल्याने फोटो या धाग्यात दिला आहे..\nत्यांनतर सिंहगड व्हॅलीकडे प्रस्थान केले. शक्यतो ७ पुर्वी सिंहगड व्हॅलीमध्ये जावे जेणेकरून नॅचरल लाईट जास्त मिळेल.\nसिंहगड व्हॅलीमध्ये ६.१८ वाजता पोचलो. चिंचवडवरून सिंहगड व्हॅलीमध्ये पोहोचायला साधारण १ तास २० मिनिटे लागतात.\nसिंहगड पायथ्याला असलेल्या एका हॉटेल मध्ये चहा व पोहे खुप छान मिळतात...तेथे पोहे व चहा घेऊन पुढे वाटचाल सुरू केली.\nपायथ्यापासून सिंहगडची वाट चालू लागल्यावर एक मंदीर लागते तिथून डाव्या हाताला गेल्यावर सिंहगड व्हॅली सुरू होते... आणि सरळ वर गेल्यावर सिंहगड ट्रेक सुरु होतो.\nव्हॅलीमध्ये उतरल्यावर लगेचच एक Green Bee-eater किंवा रानपोपट दिसला त्याचा हा फोटो.\nथोडे पुढे गेल्यावर \"मल्ल्या कंपनी\" चा सिंबॉल White-throated Kingfisher किंवा खंड्या दिसला.\nत्याची मस्त पोटपुजा चालू होती.\nतिथून थोडे पुढे गेल्यावर दुर झाडावर थोड�� हालचाल झाली.\nतिथे होती Black-shouldered Kite किंवा कापशी घार. तिचा फोटो\nतेथे एका विहीरीजवळ बसलेल्या Spotted Dove किंवा ठिपकेदार होला चा फोटो\nझाडाच्या शेंड्यावर बसलेल्या Common Sparrow किंवा चिमणी चा फोटो.\nज्याची शेपटी बसल्यावर 'V' आकाराची दिसते त्या Black Drongo किंवा कोतवाल चा फोटो.\nनिघता निघता काढलेला एका Brahminy Myna किंवा ब्राह्मणी मैना चा फोटो.\nत्या दिवशी बरेच फोटो मिळाले. व्हॅलीमधून साधारण १०.०० वाजता पुन्हा एकदा हॉटेलमध्ये चहा घेऊन पुन्हा नक्की यायचे असे ठरवून सिंहगड व्हॅलीमधून चिंचवडकडे प्रयाण केले.\nअफलातून आहेत फोटो .४००एमेम\nअफलातून आहेत फोटो .४००एमेम आहे का लेन्स चांगले आहे .किंगफिशर छानच .पक्षांचा डोळा फार महत्त्वाचा तो होल्याचा छान आला आहे .थोडीशी लकब पकडण्याचा ,पिसे साफ करताना ,वाकडी मान करतांना ,पंख उघडून आळस देताना शटर दाबून फोटो मिळवा ते या तुमच्या लेन्सने शक्य आहे .\nपाचगणी ,सज्जनगड ,बनेश्वर इथे काही खात्रीने पक्षी मिळतात आणि बुजरे नाहीत .सिन्नरपासून वीस किमी वरचे नांदूर माध्यमेश्वरही भेट देण्यासारखे आहे .थंडीत स्थलांतरीत बदके येतात .एरवीपण छान आहे .कामशेतहून वीस किमी जांभिवली /कोंडेश्वर/ढाकचे रान आहे .पक्षी शोधावे लागतात .लोणावळा अॅंबिवैली पेठ शहापूर रस्त्याला भरपूर पक्षी आहेत .फ्लायकैचरसचे रान आहे\nफ्लेमिंगौ आणि पाणपक्षांचे फोटे पाहून आता कंटाळा आला .रानपक्षी छान .आवडले .\nलेन्स 24 - 1200 mm एम-एम आहे. मी पक्ष्यांचे वेगवेगळ्या लकबींमधले फोटो काढले आहे. पुढील धाग्यांमध्ये पहावयास मिळतील. @कंजूस आपण दिलेली ठिकाणे माझ्या फोटोग्राफी places च्या List मध्ये ADD केली आहेत.\nचांगले टेलिफोटो लेन्स (४००एमेम अधीक १.३X )नसल्यामुळे बऱ्याच जणांना केवळ दुर्बिणीतून पक्षी पाहण्यावर समाधान मानावं लागतं . पुढील फोटोंची वाट पाहतो .\nखरय बुवा. शेवटी एम एम किती आहे यावर तर फोटोचं नशीब असता ना \nया सगळ्या खटाटोपाला मी साक्षीदार होतो. लहान पक्षी फारच चंचल असतात. ते कोठून कोठे भुर्रकन उडून जातील नेम नाही.बाकी ती पहाट सकाळ फारच रम्य होती. त्या परिसरात रात्री थोडा पाउस पडून गेला होता. @ कंजूसश्री, आपण दिलेल्या\nठिकाणांची नोंद घेतलीय. त्या बद्द्द्ल धन्स \nभिमाशंकराच्या जवळच्या झाडीतले पक्षी सापडत नाहीत फक्त ऐकू येतात .खाली गणपती घाटात जी झाडी आहे त्यांतमात्र ते सहज दिसतात .फोटो काढा अन आम्हा���ा दाखवा .बाकी तुमचे NDA ,तानसा वैतरणाच्या तुळशी तलावाकडच्या संरक्षित भागात आणि ठाण्यातल्या येऊरच्या एरफॉर्सच्या रानात जो जाईल तो खरा नशिबवान .श्रीवर्धनचे कुसुमावती ,गणपतीपुळेजवळ मालगुंड आपली वाट पाहत आहे .\nभीमाशंकरच्या जंगलात स्वर्गीय नर्तक अथवा नंदननाचण खूपदा पाहिलाय.\nबरोबर .हा जो पक्षी आहे तो खरं\nबरोबर .हा जो पक्षी आहे तो खरं म्हणजे फ्लायकैचर प्रकारातला आहे .बारीक उडणारी चिलटं पकडतो .(तसे मोठाले नाकतोडे पण अख्खे गिळतो )उंबरं आणि अळू (चिकूसारखे असतात ते) खाली पडून सडायला लागली की त्यावरची येणारी चिलटं पकडायला हवेत कसरती करतो पांढरी लांबलचक शेपूट फिरवत .तेव्हा ती जागा सोडायला तो तयार नसतो .पण बाकीचे हरेवा ,कांचन सारखे पक्षी झाडांचे शेंडे सोडत नाहीत आणि दिसत नाहीत .\nअवांतरः- @वास्तविक हा धागा पक्ष्यांचे फोटो याबाबत आहे. परंतु बगळ्याचा फोटो घेतानाच तिथे हे कमळ दिसल्याने फोटो या धाग्यात दिला आहे.. =))\n@वास्तविक हा धागा पक्ष्यांचे फोटो याबाबत आहे. परंतु बगळ्याचा फोटो घेतानाच तिथे हे कमळ दिसल्याने फोटो या धाग्यात दिला आहे..\nअसेच सपस्टीकरन तुम्ही महाराजाचा फटू काढतांना...\nवास्तविक हा धागा पक्ष्यांचे फोटो याबाबत आहे. परंतु बगळ्याचा फोटो घेतानाच तिथे हा सुर्य दिसल्याने फोटो या धाग्यात दिला आहे..\nदिलेला नसल्यामुळे निषेढ...... :))\nबाकी फोटो जबरदस्त .. अजुन येऊ द्या.....\n*unknw* मला शेवटचे दोनच फोटो दिसत आहेत.\nमस्त फोटो, कोणती लेन्स\nमस्त फोटो, कोणती लेन्स\nही कोणती लेन्स आहे लेन्स चा दुवा देऊ शकाल का लेन्स चा दुवा देऊ शकाल का\nमाझ्या मते कॅनन PowerShot\nमाझ्या मते कॅनन PowerShot SX50 HS असावा. पॉइन्ट अ‍ॅण्ड शूट.\nमलाही तीच शंका आली होती.\nवल्ली साहेब तोच कॅमेरा आहे. कॅनन PowerShot SX50 HS. Point & Shoot परंतु काही features SLR चे दिले आहेत यांत समाधान तसही SLR ची तोड Point & Shoot कॅमेरांना येत नाही. पण Picture Quality च्या बाबतीत. थोडं फार जवळपास जाता येतं \nअतिशय सुंदर काढली आहेत छायाचित्र.\nपक्षांची छायाचित्र काढताना तिक्ष्ण नजर आणि काटेकोर फोकसिंग ह्यांचा समन्वय पाहिजे. तो प्रत्येक छायाचित्रात जाणवतो आहे.\nखूप सुंदर छायाचित्रे. लै\nखूप सुंदर छायाचित्रे. लै आवडली. अजून येऊद्यात.\nखूप देखणे आलेत फोटो\nखूप देखणे आलेत फोटो\nपु छाचि/प्रचि शु ;)\nमस्त फोटो आले आहेत सगळे..\nमस्त फोटो आले आहेत सगळे...खासकरुन कापशी घारीचा. ते लालबुंद ���ोळे कुठलं तरी सावज हेरताहेत असं वाटतंय.\nमस्तच काढले आहेत फोटो प्रतिमेवरून प्रत्यक्षाच्या देखणेपणाची कल्पना येत आहे. इंग्रजी शब्दांबरोबरच या पक्षांची मराठी नावे दिली त्याबद्दल धन्यवाद\nफक्त दोनच फोटो दिसतात\nफक्त दोनच फोटो दिसतात\nएक होलो आणि चिमण्येचो तेवडोच\nएक होलो आणि चिमण्येचो तेवडोच फोटो दिसतांय माका, बाकीचे खंय असत\nदेवगिरी किल्ल्यावर टिपलेला बहिरी ससाणा (Common Kestrel)\nअजिंठ्यात टिपलेला लालबुड्या बुलबुल (Red Vented Bulbul)\nभर समुद्रात टिपलेला सीगल\nवल्लींचे आठ पैसे .हे पण जमतंय\nवल्लींचे आठ पैसे .हे पण जमतंय तुम्हाला .\nमधला लय मस्ताड आलाया \n( आरं, फटूग्राफरला काई म्हत्व द्येताल की नाय \nअन् तिकाटणं धरून बसतुया\nअन् तिकाटणं धरून बसतुया त्याला बी महत्त्व द्या की .\nहे फोटू तिकाटणं न वापरताच काढलेले आहेत. साधे रैंडम क्लिक्स आहेत.\nहा पण छंद आहे म्हणायचं\nहा पण छंद आहे म्हणायचं तुम्हाला \nतेह्या कड म्होटा क्यामरा आन तिवई हाय \nइतक्ये झ्याक फोटू काडायला\nइतक्ये झ्याक फोटू काडायला क्यामेर्‍यामागचा मानुसबी तसाच कलाकार आसावा लागतुया नव्हं\nतसा प्राणी पक्ष्यांचे फोटू काढायचा अजिबात छंद नाही. दगडांचे फोटो काढायला मात्र आवडतात.\nवल्ली, तुम्ही काढलेले फोटो पण मस्तच आहेत\nवल्लीनी काढलेल्यातला तिसरा उडत्या पक्ष्याचा फोटो घारापुरीहून परतताना लाँचितून घेतलेला फोटू हाय त्या दिवशी ती लाँचिच्या मागे चालेल्ली उडत्या पक्ष्यांची साखळी आणि त्यांचं मासे टिपणं, हे पहाण्यासाठी आणि व्हिडो शुट'ण्यासाठी परत जायला हवं..लै मंजे लै भारी परकार हाय त्यो त्या दिवशी ती लाँचिच्या मागे चालेल्ली उडत्या पक्ष्यांची साखळी आणि त्यांचं मासे टिपणं, हे पहाण्यासाठी आणि व्हिडो शुट'ण्यासाठी परत जायला हवं..लै मंजे लै भारी परकार हाय त्यो माझा घेतलेला व्हिडो कुटं गायबला कार्डात काय कळ्ळच नाय माझा घेतलेला व्हिडो कुटं गायबला कार्डात काय कळ्ळच नाय\nबुलबुल आणि सीगल चा फोटो आवडला. सीगल चा फोटो तर अप्रतिम आलाय. Common Kestrel चा आवडला पण त्यात त्याचा डोळा दिसला असता तर अजुन भारी वाटला असता. अर्थात बहिरी ससाण्याचा एव्हडा सुरेख फोटो मिळणं मुश्कील असता. पण छान आलाय. बहुतेक क्लिक करताना त्याने मान फिरवली असावी. फोटो एकदम झकास आलेत. सीगल च्या फोटोचा EXIF कळेल का\nतुम्हांला जर पक्षीछायाचित्रण वा वन्यजीवछायाचित्रणात रस असेल तर फेसबुकवर Indian Birds नावाचे पेज आहे. त्यावर टाकली जाणारी पक्ष्यांची छायाचित्रे बघा. त्याचबरोबर सुधीर शिवराम, बैजू पाटील, राधिका रामासामी, कल्याण वर्मा वगैरे नावाजलेल्या वन्यजीवछायाचित्रकारांचे कार्य पहा. खूप शिकायला मिळेल.\n@स्वॅप्स. पेज पाहीले. खुप छान आहे. खुप मदत होईल पुढील फोटोग्राफीमध्ये. माहिती दिल्याबद्द्ल धन्यवाद.\nफोटो आवडले .रानपोपट मस्त.पण कमळाचा इतक सुंदर फोटो बघता बघता नाहीस झाला\nपहिल्या फोटोमधले झाड. :)\nसुंदर. EXIF डेटा कळेल का\nएखादा फोटो चांगला आला की EXIF DATA मागण्याची एक पद्धत झाली आहे. माझ्या मते याचा फारसा काही फायदा नाही.\nएकतर प्रत्येक लेन्सने मिळणारा, प्रत्येक सेन्सर वर जाणारा व प्रत्येक वेळी च्या प्रकाशाचा परिणाम वेगवेगळा असू शकतो. एवढेच काय पाचेक मिनिटापूर्वी आदशे वाटणार्‍या सेटींगचा हिस्टोग्राम आता आदर्श असेलच असे नाही. शेवटी ज्यानी त्याने आपल्या व्हू फाईंडर व मॅन्योअल मोड वा कुशलतेने वापर करीत आदर्श प्रतिमेपर्यंत पोहोचावे. ( आपल्या कॅमेर्याच्या मर्यादेत अर्थात )\nमूळ धाग्यावरील व वल्ली, तुम्ही काढलेले फोटोही छान.\n (वल्लींची सुद्धा). पावसाळा चालू झाला की लालबुड्या बुलबुल आणि बोटभर लांबीचे बाकदार चोचीचे पक्षी (सनबर्ड कदाचित) मुंबईत दिसू लागतात. (निदान खिडकीच्या जवळपास दिसतात)\nमस्त फटू... माझ्या भावाने\n22 Jun 2014 - 10:03 am | मिसळलेला काव्यप्रेमी\nमस्त फटू... माझ्या भावाने काढलेले हे फटू चेकवा एकदा आवडतील तुम्हाला...\nएकच फोटो दिसत आहे, स्वर्गीय\nएकच फोटो दिसत आहे, स्वर्गीय नर्तकाचा पिल्लासोबत. नॅशनल जिऑग्राफिकमध्ये निवडला आहे का हा फोटो\nसिंह गड दरी तील फोटो.\nसुंदर. काल या फोटोग्राफर ला भेटण्याचा योग आला.\nएकदम मस्त माणूस, मजा आली. कंजूस ना धन्यवाद.\nकालच्या फोटोंची वाट पाहतोय.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 4 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00596.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/water-question/", "date_download": "2020-08-07T20:58:51Z", "digest": "sha1:RXRZ6CYOXQ3OR5WCRCTBUIV64GPY7BXY", "length": 13842, "nlines": 94, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "टेंभूच्या पाण्याचा प्रश्‍न ऐरणीवर", "raw_content": "\nटेंभूच्या पाण्याचा प्रश्‍न ऐरणीवर\nफक्त राजकारण नको… आता खरेच पाणी देण्याशिवाय गत्यंतर नाही…\nसातारा – जिल्ह्यातील धरणांतील पाणी प्रथम जिल्ह्याला मिळावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. त्यामुळेच नीरा देवघरपाठोपाठ आता टेंभूच्या पाण्याचा प्रश्‍नही ऐरणीवर आला आहे. मात्र, हे पाणी कोणकोणत्या गावांना पोचले आणि कोणत्या गावांना पोचायचे आहे, याबाबतच्या दाव्या प्रतिदाव्यांनी राजकारण रंगू लागले आहे. त्यापेक्षा कोणतेही राजकारण न करता या तहानलेल्या भागाला सर्व पक्ष व नेत्यांनी एकजुटीने पाणी मिळवून द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.\nसंभ्रमावस्था दूर करण्याची गरज\nमाण तालुक्‍यातील विरळी व परिसरातील 16 गावांपर्यंत पाणी पोहचल्याचा दावा होत असताना फ्कत तीन गावांना पाणी पोचले असल्याची माहिती मिळते आहे. कुकुडवाड परिसरातील उंचावर असणाऱ्या गावांमध्ये पाणी पोचलेले नाही. उतारावरून फक्त तीन गावापर्यंत पाणी पोचू शकले आहे. मात्र, सर्व 16 गावांसाठी पाणी उपलब्ध करून दिल्याचे सांगण्यात येत असल्याने लोकांमध्ये संभ्रम आहे. श्रेय घेणे महत्त्वाचे नसून लोकांचा प्रश्‍न असल्याने वस्तुस्थिती समोर येणे महत्त्वाचे आहे.\nपावसाने यावर्षी चिंता वाढविली आहे. पाण्याचा प्रश्‍न गंभीर होत चालला आहे. आता पाऊस पडला तरी पुढील वर्षींच्या टंचाईचे चित्र भयावह असण्याची शक्‍यता आहे. विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागेल आहेत. त्यामुळेच पाणीप्रश्‍नाच्या राजकारणालाही फोडणी देण्याचा उद्योग सुरू झाला आहे. नीरा- देवघरचे पाण्यावरील उहापोह सुरू असतानाच आता टेंभूच्या पाण्यानेही पेट घेतला आहे.\nपक्ष कोणताही असो, आता पाण्यीाच चर्चा नेते करू लागले आहेत. याचा अर्थ त्यांना पाणीप्रश्‍न कायमस्वरूपी सोडवायचा आहे, असे निश्‍चितच नाही. त्याला राजकारणाचा वास आहे आणि विधानसभा निवडणुकीचा रंग आहे. तहानलेल्या भागाच्या पाणीप्रश्‍नाचे राजकारण करण्यात इतकी वर्षे घालवली. आता तरी खऱ्या अर���थाने या भागाची तहान भागवायला हवी. सातारा जिल्ह्यातील पाणी जिल्ह्याबाहेर देण्याचा विषय पुढे आणला जात आहे. निवडणूक आली की सर्वच पक्षांना या मुद्‌द्‌याची आठवण येते.\nधरणे झाली त्यावेळपासून या विषयाकडे कोणीही लक्ष देत नव्हते. एवढेच नव्हे तर साधे मतप्रदर्शनही करीत नव्हते. एकतर्फी सत्ता असल्याकारणाने कॉंग्रेस किंवा राष्ट्रवादी कॉंग्रेसला यासंदर्भात कोणी विचारण्याचा प्रश्‍नच येत नव्हता. आता राज्यात किंवा केंद्रात त्यांची सत्ता नाही. त्यामुळे जागरूक लोक सत्ताधारी भाजप किंवा शिवसेनेपुढे हा मुद्दा मांडत आहेत. भाजपला असे काही हवेच आहे. जेणेकरून या जिल्ह्यात प्रभाव निर्माण करण्याची संधी या दृष्टीनचे या विषयाकडे पाहिले जात आहे. पर्याय निर्माण होत आहे, हे लक्षात आल्यावर जाग आली आहे.\nनीरा देवघरच्या प्रश्‍नावरूनही दोन्ही कॉंग्रेसच्या नेत्यांना अडचणीत आणण्यात आले. बारामती आणि इंदापूरचे पाणी रोखल्याने जोरदार संघर्ष सुरू झाला. आता टेंभूच्या पाण्यावरून राजकीय रणांगणात अनेक जण शड्डू ठोकून उभे राहिल्याचा आव आणत आहेत. खरे तर दुष्काळग्रस्त भागातील लोक या विषयाचा सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. आतापर्यंत त्यांच्या तोंडाला आश्‍वासनांची पाने पुसण्यात आली आहेत. कराड तालुक्‍यातील काही गावांनीही टेंभूचे पाणी मिळण्यासाठी लक्ष वेधले आहे.\nखटाव व माण तालुक्‍यातील प्रत्येकी 16 अशा 32 गावांनी तर निवडणुकीवर बहिष्कारापासून कालवे फोडण्यापर्यंत इशारा दिला आहे. त्यांच्यावर ही वेळ येऊ नये, म्हणून वेळीच कायमस्वरूपी तोडगा निघाला पाहिजे. नाही तर राजकारणासाठी होणाऱ्या बाता केवळ पोकळ आहेत, हेच सिद्ध होणार आहे. यावर्षी पाऊस लांबल्याने परिस्थिती भीषण बनत चालली आहे. अशावेळी तरी गांभीर्याने प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा. या 32 गावांतील 45 हजार हेक्‍टर क्षेत्र दीर्घकाळ तहानलेले आहे. टेंभूचे पाणी या भागाला मिळणे शक्‍य आहे आणि ते बंदिस्त पाइपने मिळावे, अशी ही मागणी आहे.\nटेंभूचे पाणी माण व खटावला मिळण्याबाबत हालचाली सुरू असल्या तरी त्याबाबत होणारे दावे- प्रतिदावे संभ्रम निर्माण करणारे आहेत. माण तालुक्‍यातील 16 गावांना पाणी पोचल्याचा दावा होतो. मात्र, प्रत्यक्षात ज्या गावांची नावे सांगितली जातात, त्या सर्व गावांना पाणी पोचले नाही, अशी तक्रार आहे. हा सारा संभ्रम दूर करून प्रत्यक्षात या गावांना पाणी मिळण्यासाठी सर्वच पक्ष व नेत्यांनी प्रामाणिक प्रयत्न करण्याची आवश्‍यकता आहे.\nत्यातही सर्वांनी मिळून एकत्रित प्रयत्न केले तर अनेक वर्षांपासून वंचित असणाऱ्या या भागाला न्याय मिळणार आहे. कलेढोण परिसरातील 16 आणि कुकुडवाड भागातील 16 अशा 32 गावांतील लोकांची कायमस्वरूपी तहान भागण्यासाठी पक्ष किंवा नेत्यांनी काही केले तरी आणि नाही केले तरी आता स्थानिक ग्रामस्थांनीच निर्धार केला आहे. यापुढे कोणत्याही निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे आता प्रश्‍नाचे कायमस्वरूपी उत्तर मिळवून देणे हाच उपाय नेतेमंडळींच्या हातात उरला आहे.\nराज्य वन्यजीव मंडळाच्या विचारार्थ प्रस्तावासाठी ड्रोन सर्व्हे आवश्यक – मुख्यमंत्री\nतंत्रशिक्षण प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया १० ते २५ ऑगस्टदरम्यान\nपिंपरी-चिंचवड शहर पुन्हा रेडझोनमध्ये\n#IPL2020 : कोकाकोला किंवा जिओची प्रायोजकता मिळणार\nखासदार प्रताप पाटील-चिखलीकर यांना करोना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00596.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/730032", "date_download": "2020-08-07T21:33:25Z", "digest": "sha1:75TRSIBAHB2UD5TQCRDXMGUDOUHNQDD7", "length": 2669, "nlines": 50, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"बॉस्निया आणि हर्झगोव्हिना\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"बॉस्निया आणि हर्झगोव्हिना\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nबॉस्निया आणि हर्झगोव्हिना (संपादन)\n१५:२९, २४ एप्रिल २०११ ची आवृत्ती\n५ बाइट्स वगळले , ९ वर्षांपूर्वी\nसांगकाम्याने बदलले: ku:Bosna û Herzegovîna\n२०:०७, १५ एप्रिल २०११ ची आवृत्ती (संपादन)\n१५:२९, २४ एप्रिल २०११ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nXqbot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने बदलले: ku:Bosna û Herzegovîna)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-story-marathi-iinnovative-farmer-solapur-dist-has-developed-some-implements-farmers-save?tid=127", "date_download": "2020-08-07T20:52:06Z", "digest": "sha1:DBJ6YH3FT2PLUXS24GO7H2UOOI5MTBHB", "length": 23088, "nlines": 186, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture story in marathi, Iinnovative Farmer from Solapur Dist. has developed some implements for farmers to save the manpower in the farming. | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजच�� नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nट्रॅक्टरचलित कौशल्यपूर्ण अवजारांची निर्मिती\nट्रॅक्टरचलित कौशल्यपूर्ण अवजारांची निर्मिती\nट्रॅक्टरचलित कौशल्यपूर्ण अवजारांची निर्मिती\nबुधवार, 8 जानेवारी 2020\nपिलीव (जि. सोलापूर) येथील सुनील सातपुते या अवलिया तरुणाने आपले बुद्धीकौशल्य व दीर्घ अनुभवाच्या जोरावर विविध पिकांसाठी विविध ट्रॅक्टरचलित अवजारांची निर्मिती केली आहे. आत्तापर्यंत त्यांनी एकहजार शेतकऱ्यांना या अवजारांची सेवा दिली आहे. अलीकडील मजूरटंचाईच्या काळात शेतकऱ्यांना फायदा देण्याबरोबरच या व्यवसायातून सातपुते यांनी रोजगारनिर्मितीही साधली आहे.\nपिलीव (जि. सोलापूर) येथील सुनील सातपुते या अवलिया तरुणाने आपले बुद्धीकौशल्य व दीर्घ अनुभवाच्या जोरावर विविध पिकांसाठी विविध ट्रॅक्टरचलित अवजारांची निर्मिती केली आहे. आत्तापर्यंत त्यांनी एकहजार शेतकऱ्यांना या अवजारांची सेवा दिली आहे. अलीकडील मजूरटंचाईच्या काळात शेतकऱ्यांना फायदा देण्याबरोबरच या व्यवसायातून सातपुते यांनी रोजगारनिर्मितीही साधली आहे.\nसोलापूर जिल्ह्यात पिलीव (ता. माळशिरस) येथील सुनील सातपुते यांची वडिलोपार्जित दोन एकर शेती होती. तिघा भावांच्या वाटणीत त्यांच्या वाट्याला अवघी सात गुंठे शेती आली. त्यांचे शिक्षण पाचवीपर्यंत झाले आहे. फलटण येथे मामा ट्रॅक्टर, जेसीबी व्यवसायात होते. लहानपणी मामाकडे सुटीला गेले की या यंत्रांविषयी मनात उत्सुकता तयार होई. पुढे मग याच कुतूहलाचे रूपांतर ट्रॅक्टर, जेसीबी यंत्राच्या वाहनावर चालक म्हणून झाले. या यंत्रांची हाताळणी, त्यातील बारकावे या बाबी लक्षात येऊ लागल्या. वाहनातील प्रत्येक सुटा भाग न भाग तोंडपाठ झाला. ट्रॅक्टरमध्ये दोष निर्माण झाला तर तो कशामुळे झाला असेल हे ते तातडीने सांगू शकतील एवढा यात अभ्यास झाला.\nसात गुंठे शेतीतून उत्पन्नाचा मोठा प्रश्‍नच होता. त्यामुळे उत्पन्नाचे महत्त्वाचे साधन म्हणून\nआपल्या आवडीच्याच ट्रॅक्टर व्यवसायाकडे अधिक लक्ष देण्याचे ठरवले. दीड लाख रुपयांच्या डिपॅाझीटची कशीबशी जुळवाजुळव करून खासगी कंपनीकडून कर्जाद्वारे साडेचार लाख रुपये किंमतीचा छोटा ट्रॅक्टर आणि जोडीला पेरणीयंत्र घ���तले. त्याद्वारे आपल्या शेतात मका पेरला. पण त्यात काही दोष आढळले. तिथूनच मग आपले बुद्धी कौशल्य, यंत्रे हाताळण्याचा दीर्घ अनुभव व कल्पनाशक्ती यांच्या जोरावर सुधारीत अवजारे तयार करण्याची दिशा पक्की झाली.\nगेल्या चार-पाच वर्षांत सातत्याने ट्रॅक्टरचलित अवजारांमध्ये सुनील यांनी बदल केले.\nअवजारांची मोडतोड करून पुन्हा नवे प्रयोग व समाधान होईपर्यंत ते त्याचे काम करीत राहिले. त्यांच्या घरात असलेले सळ्या, लोखंडाचे तुकडे असे काही टन साहित्य त्यांच्या या प्रयत्नांची साक्ष देते. या सगळ्या प्रकारामुळे अनेकदा वेल्डिंग व्यावसायिकही वैतागले. काहींनी तर वेळखाऊ आणि सततच्या मोडतोडीच्या कामामुळे त्यांच्या कामाला स्पष्ट नकार दिला. पण सुनील हिंमत हारले नाहीत. नवे वेल्डर शोधत काम सुरूच ठेवले.\nअथक प्रयत्न व चिकाटीतून अखेर यश मिळत गेले. जी अवजारे तयार केली. त्यांचे प्रयोग स्वतःच्या शेतात करून पाहिले. अनेकवेळा मल्चिंग पेपरचे काही रोल खराबही झाले. सगळ्या कामांची खात्री पटल्यानंतर मग अन्य शेतकऱ्यांना अवजारांची सेवा देण्यास ते तयार झाले.\nफण व रोटर या मुख्य अवजारांचा आधार\nगादीवाफा (बेड) तयार करणे, पेरणी करणे, खते टाकणे, दोन्ही घटक मातीआड करणे, सारे पाडणे\nपॉली मल्चिंग पेपर अंथरून देणे आदी कामे अवजारे करतात.\nएखाद्या शेतकऱ्याला कलिंगड, खरबूज घ्यायचे असल्यास त्याने केवळ बेसल डोस वापरून शेत तयार ठेवायचे. त्यानंतर पुढील सर्व कामे अगदी बेडवर मध्यभागी ड्रीपच्या लाईन्स व मल्चिंग पेपर अंथरणे,\nपेपरचा ताण काढून तो बुजवणे यासह सर्व कामे ही ट्रॅक्टचलित अवजार करतात.\nशेतकऱ्यांचा प्रत्येक कामातील वेळ, श्रम, मजुरी यात बचत होते.\nअनेकवेळा पेरतेवेळी बी एकसमान किंवा ठरावीक खोलीवर पडत नाही. त्यामुळे बी उगवण क्षमता कमी राहते. सिंचनानंतर दोन्ही बाजूने पाणी पुढे जाते. मात्र सुनील यांनी विकसित केलेल्या अवजाराद्वारे\nएकसमान पद्धतीने पीकनिहाय बी निश्‍चित खोलीवर पडते. त्यामुळे उगवणक्षमता वाढते.\nएक एकरांत सुमारे चार ते पाच तासांत पॉली मल्चिंगचे काम पूर्ण होते.\nसर्व हंगामात काम उपलब्ध\nसुनील तीनही हंगामात कार्यशील राहतात. मका, ज्वारी, गहू, हरभरा, मूग, उडीद, सोयाबीन आदी पिकांसाठी शेतकऱ्यांची विविध कामे करून देतात. उन्हाळी हंगामात कलिंगड, खरबूज, ढोबळी मिरची, टोमॅटो ���दी पिकांत अधिक काम राहते. खोडवा उसातही दोन्ही बाजूला रोटर मारणे, खत पसरवणे ही कामे ते कुशलतेने करून देतात.\nसुमारे हजार शेतकऱ्यांना सेवा\nशेतकऱ्यांकडून कामांची विचारणा आल्यानंतर सुनील आधी शेत पाहून येतात. कामे वेळेत पार पाडण्यासाठी त्यांच्यासोबत दोन सहकारीही कार्यशील असतात. परिसरात गेल्या तीन ते चार वर्षांत त्यांनी एकहजारांपर्यंत शेतकऱ्यांना सेवा दिली आहे. अंतर ४० ते ६० किलोमीटरपर्यंत असल्यास काहीवेळा पहाटे तीन वाजता देखील घरून निघावे लागते. महिन्याला पाच, दहा ते पंधरा एकरांपर्यंतचे काम राहते. सहकारी, त्यांचे वेतन, डिझेल आदी खर्च वजा जाता महिन्याला २० ते २५ हजार रुपये हाती पडतात असे सुनील यांनी सांगितले.\nसंपर्क - सुनील सातपुते - ९३५९१८०९१८\nसोलापूर ट्रॅक्टर tractor व्यवसाय profession शेती farming शिक्षण education यंत्र machine कंपनी अवजारे literature खत fertiliser सिंचन मात mate wheat सोयाबीन\nअवजारातून खत टाकण्याची व्य़वस्था किंवा पेटी\nयंत्राद्वारे पाॅली मल्चिंग पेपर अंथरण्यात येताना\nआखीव रेखीव तयार केलेले बेडस व अंथरलेला मल्चिंग पेपर\nनाशिक जिल्ह्यात धरणांच्या पाणलोट क्षेत्रात...\nनाशिक : जिल्ह्यात मोठे ७, तर मध्यम १७ असे एकूण २३ प्रकल्प आहेत.\nजालना जिल्ह्यातील दोन मंडळांत जोरदार पाऊस\nऔरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात गुरुवारी (ता.\nपावसाळी वातावरणामध्ये येणाऱ्या अडचणींवरील...\nसध्या द्राक्ष लागवडीखालील सर्वच भागात बऱ्यापैकी पाऊस झाला.\nबळीराजा चेतना अभियान बंद करण्याचा निर्णय\nमुंबई : विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यात बळीराजा चेतना योजनेला अपयश आले\nबार्शीतील ४३ हजार शेतकरी दुष्काळ निधीपासून वंचितच\nआले पिकासाठी सुधारित अवजारेवसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने हळद आणि...\nश्रम कमी करणारी सुधारित अवजारेमहिलांचे शेतीकामातील श्रम लक्षात घेऊन सुधारित...\nट्रॅक्टरचलित मडपंपाद्वारे शेणस्लरी...साखर कारखान्यातील मोठ्या पदावरून स्वेच्छानिवृत्ती...\nआरोग्यदायी गूळ बनविण्याचे आधुनिक तंत्रदेशामध्ये दर्जेदार आणि आरोग्यदायी गूळ बनविण्याचे...\nकांदा प्रक्रियेसाठी आवश्यक यंत्रेकांदा वाळवून कांद्याच्या फ्लेक्स, चिप्स, चकत्या,...\nदुचाकीला ट्रॉलीचे जुगाड अन् सुरू झाला...बीड : शेतात सालदार म्हणून काम करणाऱ्या सचिन...\nहवामान अनुकूल रुंद ���रंबा सरी तंत्रज्ञानबदलत्या हवामानामध्ये राज्यातील प्रमुख पिकांसाठी...\nयांत्रिक पद्धतीने भात लागवड ठरतेय...चांदखेड (ता. मावळ जि. पुणे) परिसरातील वाढत्या...\nपशुआहारातील घटकांची तपासणी महत्वाचीआपल्याला उपलब्ध झालेला पशुआहार किंवा त्यासाठी...\nकाजूगर निर्मितीचा स्वयंचलित अत्याधुनिक...रत्नागिरी जिल्ह्यात गव्हाणे येथे रत्नागिरी कृषी...\nआंतरमशागतीसाठी अवजारे ठरतात फायदेशीरतण नियंत्रणासाठी दातेरी हात कोळपे, सायकल कोळपे,...\nनारळ काढणी, सोलण्यासाठी यंत्रे फायदेशीर नारळ काढणी, झावळ्यांची स्वच्छता, कीडनाशक फवारणी...\nकमी खर्चातील सौर ऊर्जा आधारीत...ग्रामीण भागातील लोक पिण्याच्या पाण्यासाठी...\nजांभूळ प्रक्रिया उद्योगासाठी आवश्यक...औषधी गुणधर्म असूनही व्यावसायिक तत्त्वावरील लागवड...\nयंत्राद्वारे कमी खर्चात भात पेरणी शक्यभाताची रोपवाटिका करणे, जगवणे, रोपांची वाहतूक,...\nएका कुटुंबासाठी स्वयंपूर्ण शिवार वसाहतअर्धा एकर शेतजमीन (दोन हजार चौ.मी. सूर्यप्रकाश) व...\nकोरडवाहू सोयाबीनसाठी नावीण्यपूर्ण पेरणी...कोरडवाहू परिस्थितीत सोयाबीनच्या लागवडीसाठी जोळओळ...\nसुधारीत वाण, एकात्मिक तंत्रज्ञानातून...तेलबियांचे घटते क्षेत्र, उत्पादकतेची समस्या...\nयंत्राद्वारे भात रोपांची लावणीभात लावणी यंत्राचे वॉकिंग टाईप आणि रायडींग टाईप...\nभात पेरणीसाठी सुधारित यंत्रेभात लागवडीसाठी सुधारित यंत्राचा वापर फायदेशीर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/tag/%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE?page=4", "date_download": "2020-08-07T22:11:15Z", "digest": "sha1:6ZXTT5RS6Z25ARTCOBTOABPYMXFAKM4W", "length": 4837, "nlines": 128, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Marathi Mumbai News: Latest News with live updates and videos, Information about Emergency Services, in English, Hindi and Marathi", "raw_content": "\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nलॉ आणि सीएसची परीक्षा एकत्र, परीक्षा लवकर घेण्याची संघटनांची मागणी\nशिक्षकांच्या आंदोलनामुळे बारावीचे निकाल रखडणार\nतृतीय वर्ष बीए सत्र ५ चा निकाल जाहीर\nबारावीच्या विद्यार्थ्यांना 'ऑल द बेस्ट'\nआर्चीला ‘ऑल दी बेस्ट’ केलं का\nएसटीच्या चालक-वाहक पदासाठी ४२ हजार अर्ज दाखल\nबोर्डांच्��ा परिक्षेवेळी शिक्षकांचं 'असहकार आंदोलन'\nदहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी बेस्टच्या विविध सुविधा\nमेगाब्लॉकमुळे एमपीएससीचे विद्यार्थी परीक्षेला मुकले\nबीएससी तृतीय वर्षाचा निकाल जाहीर\nविद्यापीठाच्या उन्हाळी सत्राच्या परीक्षांच्या तारखा जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1428012", "date_download": "2020-08-07T21:52:19Z", "digest": "sha1:PPFOVGNIYWAF4HGAX4IG7EJ5ITCSRESP", "length": 2335, "nlines": 42, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"डिसेंबर २४\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"डिसेंबर २४\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१६:२१, १८ डिसेंबर २०१६ ची आवृत्ती\n६९ बाइट्सची भर घातली , ३ वर्षांपूर्वी\nनवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले\n१९:०७, ६ एप्रिल २०१३ ची आवृत्ती (संपादन)\nEmausBot (चर्चा | योगदान)\n१६:२१, १८ डिसेंबर २०१६ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nV.narsikar (चर्चा | योगदान)\n(नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले)\n[[वर्ग:लाल दुवे असणारे लेख]]\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmanthan.com/2020/07/28_23.html", "date_download": "2020-08-07T21:11:43Z", "digest": "sha1:SCTXMK7JZ32MT6NNMOV5HH4UEOBPVU3I", "length": 5570, "nlines": 51, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "तालुक्यात संध्याकाळी पुन्हा पाच जण कोरोना बाधित, 28 अहवाल निगेटिव्ह ! - Lokmanthan.com", "raw_content": "\nHome / Unlabelled / तालुक्यात संध्याकाळी पुन्हा पाच जण कोरोना बाधित, 28 अहवाल निगेटिव्ह \nतालुक्यात संध्याकाळी पुन्हा पाच जण कोरोना बाधित, 28 अहवाल निगेटिव्ह \nतालुक्यात संध्याकाळी पुन्हा पाच जण कोरोना बाधित, 28 अहवाल निगेटिव्ह \nपारनेर तालुक्यात धोत्रे येथे चार जण व वडनेर बुद्रुक येथील एक जण खाजगी लॅबच्या अहवालानुसार कोरोना बाधित आढळून आला असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ प्रकाश लाळगे यांनी दिली आहे.\nतालुक्यात त्यामुळे दिवसभरात 6 जण कोरोना बाधित आढळले आहेत तर 28 अहवाल निगेटिव्ह आले आहे.\nतर तालुक्यातील भाळवणी 1 अस्तगाव 1 धोत्रे 19माळकुप2 पारनेर1 करंदी 1 वापरेवाडी 1 अळकुटी 1 सोबलेवाडी1\nयेथील अहवाल 28 निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत.\nधोत्रे आणि वडनेर बु. हे दोन गावे तीन दिवसासाठी बंद करण्याचे आदेश तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिले आहे.\nतालुक्यात संध्याकाळी पुन्हा पाच जण कोरोना बाधित, 28 अहवाल निगेटिव्ह \nमा��ी मंत्री प्रा. राम शिंदे यांच्यासह ३८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल \nमाजी मंत्री प्रा. राम शिंदे यांच्यासह ३८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल कर्जत / प्रतिनिधी कर्जत तालुक्यातील माहिजळगाव येथे दूध आं...\nतालुक्यात आज 25 व्यक्ती कोरोना बाधित, पारनेर शहरातील किराणा दुकानदार कोरोना बाधित \nपारनेर भाजी मंडईतील किराणा दुकानदाराच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची आज रात्री रॅपिड चाचणी तालुक्यात आज 25 व्यक्ती कोरोना बाधित, पारनेर ...\nसुरेगाव परिसरात बकरी ईद घरीच साजरी होणार -डॉ. सय्यद \nसुरेगाव परिसरात बकरी ईद घरीच साजरी होणार -डॉ. सय्यद कान्हेगाव/प्रतिनिधी : मुस्लिम धर्माचा पवित्र बकरी ईद सण कोरोनाच्या सावटाखाली असल्याने ...\nगांजीभोयरे येथे दोन गटात तुंबळ हाणामारी, १६ जणांन विरोधात गुन्हा दाखल \nपारनेर तालुक्यातील गांजीभोयरे येथे दोन गटात रस्त्याच्या कारणावरून तुंबळ हाणामारी पारनेर प्रतिनिधी - पारनेर तालुक्यातील ...\nतालुक्यात २४ पॉझिटिव्ह, तर येळपणे येथील एका रुग्णाचा मृत्यू. \nतालुक्यात २४ पॉझिटिव्ह, तर येळपणे येथील एका रुग्णाचा मृत्यू. येळपणे/ प्रतिनिधी :- श्रीगोंदा तालुक्यात आज दिवसभरात एकूण...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/mumbai-high-court-give-orders-to-remove-barriers-on-national-highway-1126213/", "date_download": "2020-08-07T20:45:03Z", "digest": "sha1:YC7ZRPDPP47BQB6NST5PDX2FXLKK6YBK", "length": 16593, "nlines": 215, "source_domain": "www.loksatta.com", "title": "सीमा तपासणी नाक्यावरील कठडे काढण्याचा न्यायालयाचा आदेश | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nशार्कच्या पिल्लांच्या मासेमारीत वाढ\nसागरी किनारा मार्गचा भराव सुरक्षित\nसीमा तपासणी नाक्यावरील कठडे काढण्याचा न्यायालयाचा आदेश\nसीमा तपासणी नाक्यावरील कठडे काढण्याचा न्यायालयाचा आदेश\nराज्यातील राष्ट्रीय महामार्गावरील सीमा तपासणी नाक्यांवर उभारण्यात आलेले कठडे काढून टाकू न त्याऐवजी वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही, अशी सुव्यवस्था निर्माण करावी, असा आदेश मुंबई\nराज्यातील राष्ट्रीय महामार्गावरील सीमा तपासणी नाक्यांवर उभारण्यात आलेले कठडे काढून टाकू न त्याऐवजी वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही, अशी सुव्यवस्था निर्माण करावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आज दिला.\nराज्यात राष्ट्रीय महामार्गांवर २२ ठिकाणी सीमा तपासणी नाके आहेत. महाराष्ट���र चेकपोस्ट नेटवर्क लि. या कंपनीकडे या नाक्यांची देखभाल दुरुस्ती आणि आधुनिकीकरणाची जबाबदारी आहे. या कंपनीने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची (एनएचआयए) परवानगी न घेताच तपासणी नाक्यांवर कठडे लावले आहेत. न्यायालयाने हे कठडे काढून टाकण्याचे आदेश दिले. याचिकाकर्त्यांचे वकील अ‍ॅड. शेखर ढेंगाळे यांनी सीमा तपासणी नाक्यांवरील कठडय़ांमुळे वाहतुकीला अडथळा होत असल्याचे न्यायालयाच्या निर्देशनास आणून दिले. हे कठडे राष्ट्रीय महामार्ग जमीन आणि वाहतूक कायदा २००२ च्या कलम २८ चे उल्लंघन आहे, असे एनएचआयएचे वकील अ‍ॅड. अनीश कठाणे म्हणाले. दरम्यान, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७ वरील सीमा तपासणी नाक्यांवर कठडे नाहीत, असे प्रतिज्ञापत्र प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी १५ जुलैला सादर केले होते. नाक्यांवरील व्यवस्थेची प्रत्यक्ष पाहणी न करता चुकीची माहिती दिल्याबद्दल नागपूरच्या प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना न्यायालयात हजर राहून माफीनामा सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले होते. त्यानुसार आर.टी.ओ. आज न्यायालयात हजर होते.\nराज्य सरकारने २५ मार्च २००८ ला सीमा तपासणी नाके अद्यावत करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग विकास महामंडळाला (एमएसआरडीसी) एक हजार कोटी रुपये दिले. एमएसआरडीसीने बीओटी तत्त्वावर महाराष्ट्र चेकपोस्ट नेटवर्क लि. या कंपनीला राज्यातील २२ नाक्यांची देखभाल आणि अद्यावत करण्याचे कंत्राट दिले, परंतु या नाक्यांचे आधुनिकरण झाले नाही. नाक्यांवर अद्यावत उपकरणेही नाहीत. नाक्यांवर जी काही उपकरणे आहेत ती बंद पडलेली आहेत.\nएक हजार कोटी रुपये खर्च करूनही सीमा तपासणी नाक्यांवरील उपकरणे अद्यावत नाहीत. नाक्यांचे न झालेले आधुनिकरण तातडीने करण्यात यावे, अशी विनंती करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. या याचिकेवरील सुनावणीअंती न्या. भूषण गवई आणि न्या. इंदिरा जैन यांनी हा आदेश दिला. यावरील पुढील सुनावणी दोन आठवडय़ांनी होणार आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nपरदेशी विद्यापीठांची शिष्यवृत्ती मिळवण्यामध्ये महाराष्ट्रातील दलित विद्यार्थी देशात ��व्वल\nVidhan Parishad Election Result : मुंबई शिक्षक मतदारसंघात कपिल पाटलांचा विजय\nउद्धव ठाकरे यांच्या कामगिरीवर ५९ टक्के लोकं समाधानी, सर्व्हेक्षणातील निष्कर्ष\nमहाराष्ट्रात ‘इथे’ होतं राणीचं राज्य, नवी माहिती आली समोर\nवाघांमध्ये संघर्ष वाढणार, मादींसाठी नरांमध्ये ‘टशन’\nसुशांतच्या मृत्यूपूर्वी काही दिवस आधी रियाने मुंबईत घेतले दोन आलिशान फ्लॅट्स\nश्रुती मोदी आहे तरी कोण सुशांतच्या मृत्यूप्रकरणी CBI ने तिच्या विरोधात दाखल केला गुन्हा\nसुशांत सिंहच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे देण्यास रिया चक्रवर्तीचा विरोध, म्हणाली...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल शंकुतला देवींनी मृत्यूआधी केलेली 'ती' भविष्यवाणी ठरली खरी\nसोनू सूदच्या मदतीचा ओघ कायम; रशियात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना केलं एअरलिफ्ट\nराज्यातील ग्रामीण भागांमधील करोना प्रादुर्भाव चिंताजनक\nकंपनी सेक्रेटरी प्रवेश परीक्षा ऑनलाइन\nदेशात २४ तासांत ६२,५३८ रुग्ण\nमुंबईतील ७७ टक्के रुग्ण करोनामुक्त\nमशिदीच्या पायाभरणीस जाणार नाही - आदित्यनाथ\nवकील तूर्त अत्यावश्यक सेवेत नाहीत\nऑनलाइन वर्गाना प्राध्यापकांचा विरोध\nतंत्रशिक्षण पदविका प्रवेशप्रक्रिया सोमवारपासून\nमुंबईतील मॉल्समध्ये ‘आरोग्य सेतू’ची ग्राहकांवर सक्ती\nयूपीएससी गुणवंताशी सोमवारी संवाद\n1 पश्चिम विदर्भात खरिपाची ८४ टक्के पेरणी पूर्ण\n2 मराठा हॉटेल मारहाण प्रकरण चिघळले\n3 भिडे गुरुजींवरील आरोप पुन्हा सहन करणार नाही\nअजित पवार मनसे नगरसेवकावर भडकले; म्हणाले, \"आमचे चार मंत्री करोना पॉझिटिव्ह आलेत\"X\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nपरदेश शिष्यवृत्तीसाठी इच्छुक विद्यार्थ्यांना धनंजय मुंडेंच्या निर्णयामुळे मोठा दिलासा\nखासगी रुग्णालयांकडून होणारी अवाजवी शुल्क आकारणी रोखणार भरारी पथके\n‘ग्रीन अर्थ ऑर्गनायझेशन’चे वृक्ष लागवडीच्‍या क्षेत्रातील कार्य अनुकरणीय – आ. सुधीर मुनगंटीवार\nप्रथम वर्ष प्रवेशापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा\nपंढरपूर शहरात संचारबंदीची कडक अंमलबजावणी\n“भाजपा महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला लागलेला कलंक”\nगणपतराव देशमुख यांना आबासाहेब वीर पुरस्कार जाहीर\n‘त्या’ वक्तव्याप्रकरणी इंदुरीकर महाराजांना न्यायालयाकडून तूर्तास दिलासा\nजिल्हा काँग्रेसमध्ये नेतृत्व बदलाच्या हालचाली", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vruthanta-news/aata-mazi-hatli-bharat-jadavs-marathi-movie-295278/", "date_download": "2020-08-07T21:53:14Z", "digest": "sha1:N7GT56ERDDDSTVH5THXLJKJTR4T636KN", "length": 12789, "nlines": 203, "source_domain": "www.loksatta.com", "title": "भरतचा ‘आता माझी हटली’ | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nशार्कच्या पिल्लांच्या मासेमारीत वाढ\nसागरी किनारा मार्गचा भराव सुरक्षित\nभरतचा ‘आता माझी हटली’\nभरतचा ‘आता माझी हटली’\nश्रीमंत नायिका, एका गरीब माणसाच्या प्रेमात पडते. प्रेमात पडून त्याच्याशी लग्नही करते. आणि लग्न झाल्यानंतर मात्र हीच नायिका नवऱ्याकडून\nश्रीमंत नायिका, एका गरीब माणसाच्या प्रेमात पडते. प्रेमात पडून त्याच्याशी लग्नही करते. आणि लग्न झाल्यानंतर मात्र हीच नायिका नवऱ्याकडून घटस्फोट मागते. अशावेळी, त्या नवऱ्याचे काय हाल होतात.. अशा पध्दतीची कथा असेलेले अनेक चित्रपट अभिनेता गोविंदा याने हिंदीत केले होते. मात्र, असाच गोविंदासाठी म्हणून हिंदीत ठरवलेला चित्रपट आता मराठीत येतो आहे. शालीन आर्ट्सची निर्मिती असलेल्या ‘आता माझी हटली’ या चित्रपटात अभिनेता भरत जाधव मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाबद्दल बोलताना दिग्दर्शक महेंद्र देवळेकर यांनी सांगितले की त्यांनी काही वर्षांपूर्वी गोविंदाला या चित्रपटाची कथा ऐकवली होती. त्याने होकारही दिला होता मात्र काही कारणांमुळे चित्रपट होऊ शकला नाही. पण, चित्रपटाची कथा आजही लोकांना आवडेल अशी आहे. मुळात, वरवर विनोदी वाटला तरी त्यात रहस्य आहे. त्यामुळे, मराठीत या चित्रपटाला कोण न्याय देऊ शकेल, असा विचार करताना एकच नाव होतं ते म्हणजे भरज जाधव. भरतलाही कथा आवडली आणि त्याने लगेच होकार दिल्यामुळे ‘आता माझी हटली’ या चित्रपटाची तयारी सुरू झाल्याचे देवळेकर यांनी सांगितले. देवळेकर यांनी वीस वर्ष अनिल शर्मा, सुनील अग्निहोत्री अशा हिंदीतील चित्रपट दिग्दर्शकांक डे सहाय्यक म्हणून काम केले होते. स्वतंत्रपणे दिग्दर्शनाचा हा त्यांचा पहिलाच अनुभव आहे तर निर्माते शालीन सिंग यांनीही याआधी हिंदीतील अनेक मालिकांमध्ये काम केले असून त्यांचा चित्रपटनिर्मितीचा हा पहिलाच प्रयत्न आहे. भरतबरोबर यात रूचिता जाधव नायिकेच्या भूमिकेत असून तिचाही हा पहिलाच चित्रपट आहे. गोविंदाबरोबर चित्रपट करायचे राहून गेले असले तरी ‘आता माझी हटली’ या चित्रपटाच्या कथानकाला हिंदीतूनही ऑफर येत असल्याचे देवळेकर यांनी सांगितले.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nफ्लॅशबॅक : अन् गोरी गोरी पारू…\nशिक्षण व्यवस्थेकर भाष्य करणारा ‘कॉपी’; गीत ध्वनीमुद्रणाने मुहूर्त संपन्न\nReema Lagoo VIDEO : रिमा लागू यांचे चित्रपटांतील गाजलेले काही सीन\nआता कपिल शर्मा देखील ‘सैराट’ होणार..\nझगमगाट आणि नवीन प्रयोग\nसुशांतच्या मृत्यूपूर्वी काही दिवस आधी रियाने मुंबईत घेतले दोन आलिशान फ्लॅट्स\nश्रुती मोदी आहे तरी कोण सुशांतच्या मृत्यूप्रकरणी CBI ने तिच्या विरोधात दाखल केला गुन्हा\nसुशांत सिंहच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे देण्यास रिया चक्रवर्तीचा विरोध, म्हणाली...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल शंकुतला देवींनी मृत्यूआधी केलेली 'ती' भविष्यवाणी ठरली खरी\nसोनू सूदच्या मदतीचा ओघ कायम; रशियात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना केलं एअरलिफ्ट\nराज्यातील ग्रामीण भागांमधील करोना प्रादुर्भाव चिंताजनक\nकंपनी सेक्रेटरी प्रवेश परीक्षा ऑनलाइन\nदेशात २४ तासांत ६२,५३८ रुग्ण\nमुंबईतील ७७ टक्के रुग्ण करोनामुक्त\nमशिदीच्या पायाभरणीस जाणार नाही - आदित्यनाथ\nवकील तूर्त अत्यावश्यक सेवेत नाहीत\nऑनलाइन वर्गाना प्राध्यापकांचा विरोध\nतंत्रशिक्षण पदविका प्रवेशप्रक्रिया सोमवारपासून\nमुंबईतील मॉल्समध्ये ‘आरोग्य सेतू’ची ग्राहकांवर सक्ती\nयूपीएससी गुणवंताशी सोमवारी संवाद\n1 भावस्पर्शी, प्रत्ययकारी शोध\n3 पडद्यावर नवाब पतौडी रंगवायचाय..\nअजित पवार मनसे नगरसेवकावर भडकले; म्हणाले, \"आमचे चार मंत्री करोना पॉझिटिव्ह आलेत\"X", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.manachetalks.com/page/2/", "date_download": "2020-08-07T21:31:09Z", "digest": "sha1:AKTM26RROC6R7TAQVKPGYVG2ZJOI4XN6", "length": 11829, "nlines": 113, "source_domain": "www.manachetalks.com", "title": "मनाचेTalks | Page 2 of 129 |", "raw_content": "\nसमजून घ्या वजन आटोक्यात राखून, सुदृढ आरोग्यासाठी ‘माइंडफूल इटिंग’\nअन्न हे पूर्णब्रम्ह आहे, हे आपण जाणतोच. केवळ ‘उदरभरण’ हे अन्नाचे कर्म नसून ते एक यज्ञकर्म आहे. केवळ शरीराला नाही तर मनालाही पोषक असणार्‍या अन्नविषयीची ‘माइंडफुल इटिंग’ ही संकल्पना जाणून घेऊयात या आजच्या लेखात.\nया तीन मार्गांनी करा संघर्षावर म��त आणि पहा यशाची पहाट\nद्वेष, विरोध, टीका, बदनामी झाल्याशिवाय विजेता घडत नसतो. पण विजयी होण्यासाठी या संघर्षाला समोरं जाणं, त्यावर मात करणं हे आधी तुम्हाला जमलं पाहिजे. म्हणूनच विजयाच्या दिशेने घोडदौड करण्यासाठी, संघर्षावर मात कशी करायची ते वाचा या लेखात.\nपँडॅमिक मध्ये होमस्कूलिंग आनंदी आणि संस्कारी कसे बनवता येईल\nकोरोंना विषाणूच्या जगभर पसरणारऱ्या प्रादुर्भावमुळे सध्या जगातील सगळेच व्यवहार ठप्प झाले आहेत. जणू आपण फक्त यंत्रामानवासारखे घरातच फिरतोय अशी अवस्था झाली आहे. आजाराच्या भीतीने सुट्टीत बाहेर गर्दीत जाता येत नाही, बाहेरचे काही खायला देता येत नाही, अश्या अनंत प्रश्नांनी पालकवर्ग चिंतेत आहे. या लेखात वाचा होमेस्कूलिंग आनंदी आणि संस्कारी कसे बनवता येईल.\nआपली बचत वाढवण्याचे १० परफेक्ट उपाय\n'ये जो थोडेसे है पैसे...' आणि असं असताना बचत कशी करावी, हि अडचण जर तुमची असेल तर हा लेख तुमच्यासाठी... यात सांगितलेले दहा उपाय करून बघा. माझा पक्का विश्वास आहे काही महिन्यांतच तुमची बचत वाढायला सुरुवात होईल...\nभावनांना ताब्यात ठेवण्यासाठी क्रियेला प्रतिक्रिया कशी द्यावी\nगोष्ट सोपी असो किंवा अवघड तिचा परिणाम तुमच्यावर कसा होतो हे, तुम्ही क्रियेला प्रतिक्रिया कशी देता, भावनांना प्रतिक्रिया कशी देता यावर अवलंबून असतो. या लेखात वाचा, प्रतिक्रियेतून अवघड गोष्ट सोपी कशी करायची याचे तीन मूलमंत्र.\nडोकेदुखी घालवणारे चौदा घरगुती उपाय\nडोके दुखत असताना पॅरासिटामोल किंवा कुठलीही पेन किलर न घेता घरगुती असे काही उपाय केले आणि काळजी घेतली तर डोकेदुखीचा त्रास थोपवता येऊ शकतो. यासाठीचे काही घरगुती उपाय वाचा या लेखात.\nअसा बनवा तुमच्या वैयक्तिक विकासाचा आराखडा\nव्यवसाय, नोकरी किंवा आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावर माणसाला पुढेच जायचं असतं, पण वास्तवात किती जण असे पुढे जात असतात. म्हणजे विकास करू शकतात तुमच्या व्यवसायात या वर्षी तुमचा टर्न ओव्हर ५० लाखांचा असेल तर पुढच्या वर्षी एक करोड करण्यासाठी, किंवा नोकरीत प्रमोशन मिळवण्यासाठी काही विशेष गोष्टी तुम्ही करता का तुमच्या व्यवसायात या वर्षी तुमचा टर्न ओव्हर ५० लाखांचा असेल तर पुढच्या वर्षी एक करोड करण्यासाठी, किंवा नोकरीत प्रमोशन मिळवण्यासाठी काही विशेष गोष्टी तुम्ही करता का... अशाच वैयक���तिक विकासाचा आराखडा कसा बनवता येईल ते या लेखात वाचा.\nभारताच्या बाल शास्त्रज्ञांनी लावलेले ११ अनोखे शोध – IGNITE\nआपल्या देशात शास्त्रज्ञांची कमी आहे असे बऱ्याचवेळा म्हटले जाते मात्र ह्या स्पर्धेत ह्या लहान लहान मुलांनी लावलेले शोध बघता आपल्याकडे लवकरच शास्त्रज्ञांची फौज तयार होणार आहे असा विश्वास वाटतो. आपली ही 'नेक्स्ट जनरेशन' उज्ज्वल भविष्याची पताका घेऊन सज्ज आहे हे दाखवणारे ११ शोध वाचा या लेखात.\nघरच्या घरी व्यायाम करण्यासाठी दहा उत्तम Android Apps\nया लेखात काही ऍप्स सांगितलेले आहेत. कोरोनाकाळात सुरक्षितपणे घरातून व्यायाम करण्यासाठी किंवा एरवी सुद्धा नियमित व्यायामासाठी वापरता येतील अशी दहा ऍप्स या लेखात वाचा.\nगमावलेला आत्मविश्वास परत मिळवण्याचे १० साधे सोपे उपाय\nअपयशाची पर्वा न करता एखाद्याचा फक्त आणि फक्त यशस्वी होण्यावर विश्वास असणे म्हणजे आत्मविश्वास... आणि हाच आत्मविश्वास आपल्या जगण्याचा सर्वात मजबूत असा पाय असतो. गमावलेला आत्मविश्वास परत मिळवण्यासाठी काय उपाय करावेत, स्वतः मध्ये काय बदल करावेत ते वाचा या लेखात.\nकॅल्शिअम कमी होण्याची कारणे, लक्षणे आणि कॅल्शिअम युक्त आहार\nघरच्या घरी सॅनिटायझर कसा बनवावा\nहातची नोकरी गेली तर काय करायचे याची तयारी कशी कराल याची तयारी कशी कराल\nपांढर्‍या पेशी वाढवण्याचे घरगूती उपाय वाचा या लेखात\nआपल्या स्वयंपाक घरातली हि अँटिबायोटिक्स तुम्हाला माहित आहेत का\nया पाच गोष्टी करा आणि आनंदी राहून तुमच्यातली प्रॉडक्टिव्हिटी वाढवा\nआनंदाने कसं जगायचं याचं भन्नाट गुपित सांगणारी हि छोटीशी प्रेरणादायी गोष्ट\nया सहा गोष्टी तुम्हाला नक्की Depression म्हणजे नैराश्यापासून दूर ठेवतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.newsmasala.in/2018/09/blog-post_15.html", "date_download": "2020-08-07T20:35:28Z", "digest": "sha1:5WJ3BHRQMR3OKCDNRQRUVCNQNHGGN5ZU", "length": 26362, "nlines": 241, "source_domain": "www.newsmasala.in", "title": "फ्युचर मेकर बद्दल वितरकांची कुठलीही तक्रार नाही-ट्रेनर महेंद्र सुर्यवंशी , फ्युचर मेकरचे व्यवहार पारदर्शक असुन लवकरच कंपनी आपले व्यवहार सुरू करणार-बापू ढोमसे, सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!", "raw_content": "\nफ्युचर मेकर बद्दल वितरकांची कुठलीही तक्रार नाही-ट्रेनर महेंद्र सुर्यवंशी , फ्युचर मेकरचे व्यवहार पारदर्शक असुन लवकरच कंपनी आपले व्यवहार स��रू करणार-बापू ढोमसे, सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- सप्टेंबर १५, २०१८\nफ्युचर मेकरचे व्यवहार पारदर्शक \nनाशिक(15)::-फ्युचर मेकर कंपनीबाबत सध्या जे अनिश्चिततेचे वातावरण तयार झाले आहे ते पोकळ असून कंपनीचे सर्व व्यवहार लवकरच सुरू होण्याचा दावा कंपनीचे वितरक करत आहेत.\nकंपनीविषयी देशभरांतील वितरकांकडून विश्वास व्यक्त केला जात असुन कुठल्याही प्रकारची तक्रार नसल्याचे सांगून ज्या व्यक्तीने सत्यता नसलेली खोटी तक्रार दाखल केली तो तक्रारदार आता समोर येत नसून लवकरच कंपनीचे कामकाज नेहमीप्रमाणे सुरळीत होत असल्याचे पत्रकार परिषदेत व्यावसायिक ट्रेनर महेंद्र सुर्यवंशी, बापू ढोमसे यांनी सांगीतले.\nवस्तू आधारीत (प्राडक्ट बेस) व साखळी पद्धतीच्या नियमांप्रमाणे कंपनी काम करत असुन कुठल्याही वितरकाने कंपनीच्या प्राडक्टची खरेदी केल्यानंतर ते प्राँडक्ट पसंत न पडल्यास तीस दिवसाच्या आत परत केल्यास कंपनीकडून स्वीकारण्यात आलेली रक्कम परत करण्यात येते यामुळे कोणताही वितरक स्वताहून जोडला जातो. जोडल्या गेलेल्या वितरकाने दिलेल्या रकमेचे प्राँडक्ट घेणे व वापरणे यांत कुठलाही गैरव्यवहार नसल्याचे बापू ढोमसे यांनी सांगीतले.\nकाही कुटील प्रवृत्तीच्या स्पर्धक कंपन्यांनी हे षडयंत्र रचून कंपनीला नाहक बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे वितरकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन नॅशनल मोटिव्हेशनल ट्रेनर महेंद्र सूर्यवंशी यांनी केले आहे.\nदरमहा कोट्यावधी रुपयांची उलाढाल असलेली फ्युचर मेकर ही आज मितीला देशातील प्रथम क्रमांकाची डायरेक्ट सेलिंग कंपनी आहे. विषमुक्त शेती, रोगमुक्त जीवन आणि हर घर रोजगार हे ब्रीद घेऊन फ्युचर मेकर आपले काम जोमाने करत आहे. आजपर्यंत कंपनीने देशभरातील सुमारे १ कोटीहुन अधिक लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. त्याच बरोबर फ्युचर मेकर अनेक असहाय्य गरजू लोकांसाठी मदर रसोई च्या नावाने अन्नछत्र चालवित आहे तसेच अनेक गोर-गरिब कुटुंबातील मुलींच्या लग्नासाठी मदत करत आली आहे. त्याच बरोबर सातत्याने वृक्षारोपण करून पर्यावरण संतुलनास ही हातभार लावत आहे.तसेच भारतीय सैनिकांसाठी नाशिकसह देशभर रक्तदान शिबिर घेण्यात आले\nअसे असताना फ्युचर मेकरचा वाढता दबदबा स्पर्धक कंपन्यांना सहन न झाल्याने डायरेक्ट सेलिंग फेड���ेशनच्या माध्यमातून कंपनीला बदनाम करण्याचा हा डाव कोर्टात योग्य पुराव्या अभावी निष्फळ ठरणार आहे असे मत पत्रकार परिषदेत बोलताना विषमुक्त शेतीचे एक्स्पर्ट बापू ढोमसे, डॉक्टर चौधरी व ओंटोलॉजी ट्रेनर समीर देसाई यांनी मांडले.\nकंपनीचे व्यवहार लवकरच पूर्ववत होतील. कंपनीने आजपर्यंत कुणाचेही देणे थकवलेले नसून अनेक जणांना मुदतीच्या आत त्यांची देणी अदा केलेली आहेत. नाशिकसह देशभरात कंपनीचे करोडो वितरक आहेत. विशेष म्हणजे कुठल्याही वितरकाची कंपनीबाबत काही तक्रार नाही. केवळ बदनामी ऐवजी अहोरात्र काम करणाऱ्या या सर्व लाखो वितरकांच्या हितासाठी कंपनीची सकारात्मक बाजू देखील लोकांसमोर मांडली जावी अशी अपेक्षा उपस्थित सर्व वितरक व्यक्त करीत आहेत असेही शेवटी त्यांनी सांगीतले.\nUnknown १६ सप्टेंबर, २०१८ रोजी ८:३२ म.पू.\nUnknown १६ सप्टेंबर, २०१८ रोजी ९:१७ म.पू.\nUnknown १६ सप्टेंबर, २०१८ रोजी ९:२६ म.पू.\nUnknown १६ सप्टेंबर, २०१८ रोजी ९:३९ म.पू.\nUnknown १६ सप्टेंबर, २०१८ रोजी ९:४० म.पू.\nUnknown १६ सप्टेंबर, २०१८ रोजी ९:४७ म.पू.\nUnknown १६ सप्टेंबर, २०१८ रोजी ९:५९ म.पू.\nUnknown १६ सप्टेंबर, २०१८ रोजी १०:०५ म.पू.\nUnknown १६ सप्टेंबर, २०१८ रोजी १०:१३ म.पू.\nSANDEEP JADHAV १६ सप्टेंबर, २०१८ रोजी १०:१३ म.पू.\nUnknown १६ सप्टेंबर, २०१८ रोजी १०:५५ म.पू.\nUnknown १६ सप्टेंबर, २०१८ रोजी १०:५६ म.पू.\nAvinash Sutar १६ सप्टेंबर, २०१८ रोजी १०:५६ म.पू.\nUnknown १६ सप्टेंबर, २०१८ रोजी ११:२२ म.पू.\nUnknown १६ सप्टेंबर, २०१८ रोजी ११:३१ म.पू.\nUnknown १६ सप्टेंबर, २०१८ रोजी ११:३८ म.पू.\nUnknown १६ सप्टेंबर, २०१८ रोजी ११:३९ म.पू.\nUnknown १६ सप्टेंबर, २०१८ रोजी ११:५४ म.पू.\nUnknown १६ सप्टेंबर, २०१८ रोजी ११:५६ म.पू.\nUnknown १६ सप्टेंबर, २०१८ रोजी १२:५१ म.उ.\nUnknown १६ सप्टेंबर, २०१८ रोजी १:४६ म.उ.\nUnknown १६ सप्टेंबर, २०१८ रोजी १:५५ म.उ.\nUnknown १६ सप्टेंबर, २०१८ रोजी २:३४ म.उ.\nUnknown १६ सप्टेंबर, २०१८ रोजी ३:५१ म.उ.\nUnknown १६ सप्टेंबर, २०१८ रोजी ६:४० म.उ.\nUnknown १६ डिसेंबर, २०१८ रोजी २:२९ म.उ.\nया बाबत धुळे सिरपुर ला फरार ाहेत\nUnknown १६ डिसेंबर, २०१८ रोजी २:३० म.उ.\nयाबाबत शिरपूर मधून अनेक एजंट फरार आहेत\nया ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट\nजिल्हा परिषदेत कोरोनाचा शिरकाव सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- जून १९, २०२०\nजिल्हा परिषदेत कोरोनाचा शिरकाव नासिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी जिल्ह्यातील कोरोनाच्या पार्श्र्वभूम���वर आपल्या यंत्रणेमार्फत राबविण्यात येत असलेल्या उपाययोजना कौतुकास्पद आहेत, कोरोनाच्या संक्रमणात देशभरात रक्तादान करणाऱ्यांचे प्रमाण घटले यांतही नासिक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर व मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी राबविलेल्या रक्तदान शिबिराची महाराष्ट्र सरकारने दखल घेतली मात्र चांगले कार्य घडत असताना कोरोनाच्या शिरकावाने गालबोट लागले. कोरोनाचा शिरकाव कसा व कोठून होईल हे जागतिक आरोग्य संघटनाही ठामपणे सांगू शकत नाही, सर्वांनी वैयक्तिक पातळीवर काळजी घेणे महत्त्वाचे आहे असे या घटनेवरून दिसून येते.\nनासिक जिल्हा परिषदेच्या एका विभागातील कर्मचारी आज कोरोना संक्रमित आढळून आल्याने खळबळ माजली. यामुळे सदर विभागाच्या सर्वांची प्राथमिक चाचणी घेण्यात आली तसेच दहा दिवस विभागातील सर्वांना होमक्वारंटाईन होण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी दिल्यात न्यूज मसालाचे आवाहन ::-सर्वसामान्य जनतेने अतिमहत्त्वाच्या …\nमुख्यमंत्र्यांना दिली संपाची नोटीस ८ जानेवारीला देशव्यापी संप ८ जानेवारीला देशव्यापी संप अनेक प्रलंबित मागण्यांसाठी तब्बल २ कोटी कर्मचारी उतरणार संपात अनेक प्रलंबित मागण्यांसाठी तब्बल २ कोटी कर्मचारी उतरणार संपात सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- डिसेंबर २२, २०१९\nराज्य सरकारी निमसरकारी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांचा ८ जानेवारी २० रोजी देशव्यापी संप...\nमा.मुख्यमंत्री यांना दिली संपाची नोटीस ... नासिक::-अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी समन्वय समितीने २००५ नंतर नियुक्त झालेले राज्यातील कर्मचाऱ्यांना अंशदाई पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करणे, राज्यातील ३० टक्के रिक्त पदे तात्काळ भरून बेरोजगारी कमी करणे, बक्षी समितीचा दुसरा खंड अहवाल प्रसिद्ध करणे,\nकेंद्राप्रमाणे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सर्व वेतन भत्ते लागू करणे, जानेवारी १९ महागाई भत्त्याची थकबाकी व जुलै १९ पासून महागाई भत्ता लागू करणे, अनुकंपा तत्त्वावरील नोकरीसाठी निधन पावलेल्या कर्मचाऱ्यांचे वारस वणवण फिरत आहे तरी अनुकंपा वरील रिक्त पदे तात्काळ भरणे, पाच दिवसाचा आठवडा व निवृत्तीचे वय ६० वर्षे करणे, महिलां कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे दोन वर्ष बाल संगोपन रजा मं��ूर करणे, जिल्हा परिषद क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहत असल्याबाबत ग्रामसभा ठराव अनिवार्य केल्याचा ९सप्टेंबर १९ चा ग्रामविकास विभागाचा शासन आदेश रद्द करणे, खाजगी कंत्राटी धोरण रद्द करणे, आदी मागण्यांबाब…\n प्रश्न- सगळे इतकी वर्ष कोठे होती पावसाळ्यात छत्र्या उगवतात तसे आंदोलने, बैठका, निवेदने देण्याचा विरोधकांना उत आला आहे पावसाळ्यात छत्र्या उगवतात तसे आंदोलने, बैठका, निवेदने देण्याचा विरोधकांना उत आला आहे जिल्हा परिषद सदस्याने मंत्रालयातील पाठपुराव्याचा पुरावाच जनतेला सादर केला जिल्हा परिषद सदस्याने मंत्रालयातील पाठपुराव्याचा पुरावाच जनतेला सादर केला क्रियाशील कोण आमदार आहेत क्रियाशील कोण आमदार आहेत सविस्तर जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- जुलै १२, २०२०\nन्यूज मसाला सर्विसेस निसाका, रासाका बनकराच्या पाठपुराव्या बाबत हा घ्या पुरावा- जिल्हा परिषद सदस्य सिद्धार्थ वनारसे पावसाळ्यात छत्र्या उगवतात त्या प्रमाणे सध्या रासाका व निसाका बाबत आंदोलने, बैठका, निवेदने देण्यासाठी विरोधकांना उत आला आहे परंतू सगळे इतकी वर्षं कोठे होती परंतू सगळे इतकी वर्षं कोठे होती आमदार दिलीप बनकर यांनी निसाका व रासाकाचा प्रश्न मार्गी लावला असताना यांचे श्रेय फक्त बनकरांना जाऊ नये यासाठी विरोधकांची भुईफोड आमदार दिलीप बनकर यांनी निसाका व रासाकाचा प्रश्न मार्गी लावला असताना यांचे श्रेय फक्त बनकरांना जाऊ नये यासाठी विरोधकांची भुईफोड नासिक::-निफाड तालुक्यात सध्या पावसाळ्यात पावसापेक्षा निसाका व रासाका बाबत सोशल मीडिया व विविध दैनिकांमधून हे दोन्ही साखर कारखाने सुरू होण्या बाबत पाऊस बरसावा तशा बातम्या विद्यमान आमदार दिलीप बनकर यांच्या विषयी बरसत असल्याने जनतेत व ऊस‌ उत्पादक शेतकरी, कामगार यांनी गत पाच वर्ष व मागील काही वर्षांपासून सर्वांचा अनुभव घेतला असल्याने थोडा धीर धरत आमदार दिलीप बनकर यांचा ही अनुभव घ्यावा, \"सब्र का फल मीठा होता है\" अशा शब्दांत टिकाकारांना चांदोरी जिल्हा परिषद गटाचे जिल्हा परिषद सदस्य सिध्दार्थ वनारसे यांनी सल्ला देत विद्यमान आमदारांना नऊ महिनेच झाले आहेत, आ…\nMichael Elkan द्वारे थीम इमेज\nपंधरा वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात आहे, ऋततपाखरं व आनंदी नासिक या साप्ताहिकाचे संपादक पद सांभाळले व आता \"न्यूज मसाला\" हे साप्ताहिक २०१२ पासून प्रकाशित करीत आहे.\nअधिक दर्शवा कमी दर्शवा\nअधिक दर्शवा कमी दर्शवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/462005", "date_download": "2020-08-07T22:27:11Z", "digest": "sha1:2GMGCJ7BAZO7NV6RCLBWG47JBD2VFKI7", "length": 6158, "nlines": 62, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"डिसेंबर २४\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"डिसेंबर २४\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n२२:०५, २४ डिसेंबर २००९ ची आवृत्ती\n३,७८५ बाइट्सची भर घातली , १० वर्षांपूर्वी\n→‎ठळक घटना आणि घडामोडी\n२१:४७, २४ डिसेंबर २००९ ची आवृत्ती (संपादन)\nअभय नातू (चर्चा | योगदान)\n२२:०५, २४ डिसेंबर २००९ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nअभय नातू (चर्चा | योगदान)\n(→‎ठळक घटना आणि घडामोडी)\n==ठळक घटना आणि घडामोडी==\n* [[इ.स. १२९४|१२९४]] - [[पोप सेलेस्टीन पाचवा|पोप सेलेस्टीन पाचव्याने]] राजीनामा दिल्यावर [[पोप बॉनिफेस आठवा]] सत्तेवर.\n* [[इ.स. १७७७|१७७७]] - [[जेम्स कूक]]ला [[किरितिमाती]] तथा [[क्रिसमस द्वीप]] पहिल्यांदा दिसले.\n* [[इ.स. १८१४|१८१४]] - [[घेंटचा तह|घेंटच्या तहाने]] [[१८१२चे युद्ध]] संपले.\n* [[इ.स. १८५१|१८५१]] - [[लायब्ररी ऑफ काँग्रेस]]ला आग.\n* [[इ.स. १८६५|१८६५]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] दक्षिणेतील सेनापतींनी [[कु क्लुक्स क्लॅन]] या वर्णद्वेषी संस्थेची स्थापना केली.\n* [[इ.स. १९२४|१९२४]] - [[आल्बेनिया]] प्रजासत्ताक झाले.\n* [[इ.स. १९४१|१९४१]] - [[दुसरे महायुद्ध]] - [[जपान]]ने [[कुचिंग]] आणि [[हाँगकाँग]] जिंकले.\n* [[इ.स. १९४६|१९४६]] - [[फ्रांसचे चौथे प्रजासत्ताक|फ्रांसच्या चौथ्या प्रजासत्ताकची]] स्थापना.\n* [[इ.स. १९५१|१९५१]] - [[लिब्या]]ला इटलीपासून स्वातंत्र्य [[इद्रीस पहिला, लिब्या|इद्रीस पहिला]] राजेपदी.\n* [[इ.स. १९५३|१९५३]] - [[न्यू झीलँड]]मध्ये [[लहर (चिखललाट)|लहर तथा चिखलेच्या प्रचंड लाटेने]] रेल्वेचा पूल कोसळला. त्यावर असलेली गाडी कोसळून १५३ ठार.\n* [[इ.स. १९६६|१९६६]] - [[अमेरिकेचे सैन्य|अमेरिकन सैन्याने]] भाड्याने घेतलेले [[कॅनेडेर सी.एल.४४]] प्रकारचे विमान दक्षिण व्हियेतनाममध्ये छोट्या गावावर कोसळले. १२९ ठार.\n* [[इ.स. १९६८|१९६८]] - [[अपोलो ८]]मधील अंतराळ यात्री [[चंद्र|चंद्राभोवती]] प्रदक्षिणा घालणारे प्रथम मानव झाले.\n* [[इ.स. १९७९|१९७९]] - [[एरियान]] प्रक्षेपकाचे पहिले प्रक्षेपण.\n* [[इ.स. १९९७|१९९७]] - [[सिद अल-अंत्री हत्याकां���|सिद अल-अंत्री हत्याकांडात]] ५०-१०० ठार.\n* [[इ.स. २००३|२००३]] - ई.टी.ए.ने [[माद्रिद]]मधील [[चमार्तिन]] स्थानकात बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा कट उधळून लावला.\n* [[इ.स.पू. ३]] - [[गॅल्बा, रोमन सम्राट]].\nस्विकृती अधिकारी, तांत्रिक प्रचालक, प्रचालक\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%A6_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B2_%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3_%E0%A4%AE%E0%A5%88%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8", "date_download": "2020-08-07T22:03:00Z", "digest": "sha1:NYTPFPRNXLKSDS4OAC3NG2MZTDEQ4IDQ", "length": 7381, "nlines": 105, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "२०१० राष्ट्रकुल खेळ मैदान - विकिपीडिया", "raw_content": "२०१० राष्ट्रकुल खेळ मैदान\nसीआरपीएफ शूटींग रेंज, खर्दापूर नेमबाजी ३४५ Existing [१]\nदिल्ली विद्यापीठ रग्बी सेव्हन्स १०१३२ नविन [२]\nडॉ. कर्नीसिंग शूटींग रेंज नेमबाजी &0000000000002000000000५००–२००० नविन [३]\nडॉ. एस.पी. मुखर्जी जलतरण मैदान जलक्रीडा ५१७८ Existing [४]\nइंदिरा गांधी क्रिडा संकुल सायकलिंग, जिम्नॅस्टिक्स, कुस्ती १४,३४८ &अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी शब्द \"b\"नविन (वेटलिफ्टींग, कुस्ती)/\nजवाहरलाल नेहरू क्रिडा संकुल ऍथलेटिक्स, लॉन बोलिंग, वेटलिफ्टिंग ६०००० &अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी शब्द \"a\"नविन (लॉन बॉलिंग)/\nमेजर ध्यानचंद राष्ट्रीय मैदान हॉकी २५०० Existing [७]\nआर.के. खन्ना टेनिस संकुल टेनिस ५०१५ Existing [८]\nसिरी फोर्ट क्रिडा संकुल बॅडमिंटन, स्क्वॉश ४७४८ नविन [९]\nतालकटोरा इंडोर मैदान मुष्टियुद्ध ३०३५ Existing [१०]\nत्यागराज क्रिडा संकुल नेटबॉल ४४९४ नविन [११]\nयमुना क्रिडा संकुल तिरंदाजी‎‎, टेबल टेनिस ४२९७ नविन [१२]\n^ \"सीआरपीएफ शूटींग रेंज, खर्दापूर\". 1 October 2010 रोजी पाहिले.\n^ \"दिल्ली विद्यापीठ\". 1 October 2010 रोजी पाहिले.\n^ \"डॉ. कर्नीसिंग शूटींग रेंज\". 1 October 2010 रोजी पाहिले.\n^ \"डॉ. एस.पी. मुखर्जी जलतरण मैदान\". 1 October 2010 रोजी पाहिले.\n^ \"इंदिरा गांधी क्रिडा संकुल\". 1 October 2010 रोजी पाहिले.\n^ \"जवाहरलाल नेहरू क्रिडा संकुल\". 1 October 2010 रोजी पाहिले.\n^ \"मेजर ध्यानचंद राष्ट्रीय मैदान\". 1 October 2010 रोजी पाहिले.\n^ \"आर. के. खन्ना टेनिस संकुल\". 1 October 2010 रोजी पाहिले.\n^ \"सिरी फोर्ट क्रिडा संकुल\". 1 October 2010 रोजी पाहिले.\n^ \"तालकटोरा इंडोर मैदान\". 1 October 2010 रोजी पाहिले.\n^ \"त्यागराज क्रिडा संकुल\". 1 October 2010 रोजी पाहिले.\n^ \"यमुना क्रिडा संकुल\". 1 October 2010 रोजी पाहिले.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ एप्रिल २०२० रोजी १६:४० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.hindujagruti.org/hinduism-for-kids-marathi/858.html", "date_download": "2020-08-07T21:36:26Z", "digest": "sha1:5CBOZUQKAVKMW2MXSASMFGUVHJ5URTSI", "length": 13334, "nlines": 266, "source_domain": "www.hindujagruti.org", "title": "सण,धार्मिक उत्सव आणि व्रते २०१४ - बालसंस्कार", "raw_content": "\nव्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल \nराष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा\nसण व राष्ट्रीय दिवस प्रश्नमंजुषा\nमुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे\nआदर्श पालक कसे व्हाल \nसण, धार्मिक उत्सव व व्रते\nसुभाषिते (अर्थासह ) (Subhashita)\nव्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल \nराष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा\nसण व राष्ट्रीय दिवस प्रश्नमंजुषा\nमुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे\nआदर्श पालक कसे व्हाल \nसण, धार्मिक उत्सव व व्रते\nसुभाषिते (अर्थासह ) (Subhashita)\nबालसंस्कार > राष्ट्र आणि संस्कृती > सण, धार्मिक उत्सव व व्रते > सण,धार्मिक उत्सव आणि व्रते २०१४\nसण,धार्मिक उत्सव आणि व्रते २०१४\n३फेब्रुवारी श्री गणेश जयंती\n३१ मार्च गुढीपाडवा (हिंदुनववर्ष)\n१५ एप्रिल हनुमान जयंती\n१० ऑगस्ट नारळी पौर्णिमा\n२९ ऑगस्ट गणेश चतुर्थी\n२५ सप्टेंबर नवरात्र (घटस्थापना)\n२२ ऑक्टोबर नरक चतुर्दशी\nविद्यार्थी मित्रांनो, गणेशचतुर्थीच्या काळात श्री गणेशाची उपासना करा \nमित्रांनो, नववर्ष गुढीपाडव्यालाच साजरा करा \nगुढीपाडव्याचे शुभेच्छा पत्र पाठवा \nगुढीपाडव्याचे शुभेच्छा पत्र पाठवा \nहिंदू जनजागृति समितिकी स्थापना ७ अक्टूबर २००२ को धर्मसंस्थापनाके लिए, अर्थात धर्मपर आधारित हिंदु राष्ट्रकी स्थापनाके लिए की गई उस समयसे आजतक इन १२ वर्षोंमें हिंदू जनजागृति समितिने धर्मशिक्षा, धर्मजागृति, राष्ट्ररक्षा, धर्मरक्षा एवं हिंदूसंगठन, इस पांचसूत्री उपक्रमको सफलतापूर्वक कार्यान्वित किया \nव्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल \nराष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा\nसण व राष्ट्रीय दिवस प्रश्नमंजुष���\nमुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे\nआदर्श पालक कसे व्हाल \nसण, धार्मिक उत्सव व व्रते\nसुभाषिते (अर्थासह ) (Subhashita)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/navneet-news/war-policy-politics-of-ranjit-singh-1099473/", "date_download": "2020-08-07T22:09:18Z", "digest": "sha1:3QBCORTM7RFKAD2WB2S66EQ4T2R3DMSS", "length": 20421, "nlines": 221, "source_domain": "www.loksatta.com", "title": "संस्थानांची बखर – रणजित सिंहांची युद्धनीती-राजनीती | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nशार्कच्या पिल्लांच्या मासेमारीत वाढ\nसागरी किनारा मार्गचा भराव सुरक्षित\nसंस्थानांची बखर – रणजित सिंहांची युद्धनीती-राजनीती\nसंस्थानांची बखर – रणजित सिंहांची युद्धनीती-राजनीती\nस्वत: युद्धकुशल सेनानी असलेल्या महाराजा रणजित सिंहांनी आपले सन्य युरोपियन पद्धतीने प्रशिक्षित करून शस्त्रास्त्रे अद्ययावत ठेवण्याचे काम कटाक्षाने केले.\nस्वत: युद्धकुशल सेनानी असलेल्या महाराजा रणजित सिंहांनी आपले सन्य युरोपियन पद्धतीने प्रशिक्षित करून शस्त्रास्त्रे अद्ययावत ठेवण्याचे काम कटाक्षाने केले. त्यांच्या फौज-ए-खासमध्ये सरदार हरिसिंग नलवा, सरदार गुरुमुखसिंग लांबा, सरदार शामसिंग अत्तारीवाला, मुलराज डेरा, जोरावरसिंग हे भारतीय; तर अलार्ड, व्हेंचुरा, क्लॉइड कोर्ट, पावलो अवीटाबील हे युरोपियन आणि अलेक्झांडर गार्डनर, जोसियान हेरियन हे अमेरिकन सेनाधिकारी होते. आपल्याशी हे परदेशी सेनाधिकारी किती निष्ठावंत आहेत याची महाराजा मधूनमधून चाचपणी करीत.\nपाश्चिमात्य देशांत पूर्वेकडचे नेपोलियन म्हणून ओळखले जाणारे रणजित सिंह त्यांचा रुबाब व अगत्य यांनी पाहुण्यावर मोठा प्रभाव पाडत असत. रशियाचा राजकुमार नेसेलरोड याने पंजाबी व्यापाऱ्यांना रशियात काही सवलती आणि सुरक्षा देण्याचे आश्वासन १८२१ साली पत्राद्वारे दिले होते. जर्मन शास्त्रज्ञ बॅरन ह्यूजेलने पंजाब-काश्मिरात फिरल्यावर ‘ब्रिटिशशासित भारतापेक्षा महाराजांचा पंजाब अधिक सुरक्षित वाटला’ असे म्हटले आहे. व्हिक्टर जॅकमोंट हा फ्रेंच प्रवासी महाराजांचा चौकसपणा, मुत्सद्देगिरी, संभाषण चातुर्य यांनी प्रभावित झाला. महाराजांनी फ्रेंच, इंग्लिश संस्कृतिविषयक, नेपोलियन आणि त्याचे सन्य, देव, आत्मा, सतान, स्वर्ग, पाताळ वगरेंविषयक शेकडो प्रश्न विचारून त्याला भंडावून सोडले. रणजित सिंह आजारपणामुळे लहानपणीच एका डोळ्याने अंध झा���े होते. महाराजांच्या एका फ्रेंच सेनाधिकाऱ्याला कंपनी सरकारच्या एका ब्रिटिश सेनाधिकाऱ्याने कुचेष्टेने विचारले, ‘‘तुमचे एकाक्ष महाराजा राज्यकारभार कसे करू शकतात’’ संतप्त फ्रेंच अधिकारी उद्गारला, ‘‘आमचे राजे एका डोळ्याने पाहतात तरी तुमचे ब्रिटिश सरकार आमच्या राज्याला हात लावायला धजावत नाही, महाराजा जर दुसऱ्या डोळ्याने पाहू लागले तर तुमच्या साम्राज्याची पुरती वाताहत होईल’’ संतप्त फ्रेंच अधिकारी उद्गारला, ‘‘आमचे राजे एका डोळ्याने पाहतात तरी तुमचे ब्रिटिश सरकार आमच्या राज्याला हात लावायला धजावत नाही, महाराजा जर दुसऱ्या डोळ्याने पाहू लागले तर तुमच्या साम्राज्याची पुरती वाताहत होईल\nकुतूहल – पॉलिस्टर तंतूमधील कमतरता\nपॉलिस्टर तंतू हा बहुतेक गुणधर्माच्या बाबतीत अतिशय चांगला, इतर नसíगक आणि मानवनिर्मित तंतूंपेक्षा वरचढ असला तरी या तंतूमध्ये तीन प्रमुख दोष आहेत.\nपॉलिस्टर तंतूची बाष्पशोषक क्षमता ही त्याच्या वजनाच्या फक्त ०.४ टक्के इतकी असते. इतर कोणत्याही नसíगक किंवा मानवनिर्मित तंतूंपेक्षा ही अत्यंत कमी आहे. पॉलिस्टर तंतूच्या या गुणधर्मामुळे त्याचे कपडे लगेच सुकतात. परंतु या गुणधर्माच्या फायद्यापेक्षा तोटेच अधिक आहेत. जेव्हा फार मोठय़ा प्रमाणावर हा बाष्प रूपातील घाम एकत्रितपणे शरीराबाहेर येतो तेव्हा त्याचे द्रवात रूपांतर होते. आपण अंगावर घातलेले कपडे जर बाष्प रूपातील किंवा द्रव रूपातील घाम शोषून घेऊ शकत नसतील तर हा घाम आपल्या त्वचेवरच राहतो आणि आपल्याला बेचन वाटू लागते. म्हणूनच १०० टक्के पॉलिस्टरच्या अखंड तंतूंपासून तयार केलेले कपडे अंगावर घालण्यासाठी आरामदायी नसतात.\nपॉलिस्टरच्या अल्प बाष्पशोषण क्षमतेमुळे या तंतूंची विद्युतवहन क्षमता कमी असते. कपडे वापरत असताना त्यांचे अनेक वस्तूंशी घर्षण होते आणि या घर्षणामुळे कपडय़ांवर स्थितिक विद्युत तयार होते. पॉलिस्टरच्या कमी वहन क्षमतेमुळे ही तयार झालेली स्थितिक विद्युत वाहून नेली जात नाही व ती कपडय़ांवर तशीच राहते. कित्येक वेळा, विशेषत: थंडीमध्ये, या स्थितिक विद्युतमुळे कपडय़ांमध्ये कडकड असा आवाज आलेला, तसेच कपडय़ांवर ठिणग्या पडल्याचा अनुभव बऱ्याच लोकांना आला असेल. काही वेळा या स्थितिक विजेमुळे आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत. ही स्थितिक विद्युत मानवाच्या आरोग्यावर, प्रामुख्याने त्वचेवर गंभीर परिणाम करते.\nसर्वसाधारणपणे कपडय़ांना रंग देताना तंतूमधील बहुवारिकामधील रासायनिक क्रियाशील रेणुसमूह आणि रंगातील रासायनिक क्रियाशील रेणुसमूह यांची रासायनिक क्रिया होते आणि कापडावर रंग चढतो व तो रंग रासायनिक क्रियेमुळे पक्का बसतो. परंतु पॉलिस्टर बहुवारिकामध्ये रासायनिकदृष्टय़ा क्रियाशील रेणूसमूह असत नाहीत, यासाठी पॉलिस्टर तंतूंमध्ये मोठय़ा दाबाखाली रंग घुसवावा लागतो आणि अशा रीतीने तंतूंमध्ये घुसवलेला रंग धाग्यांच्या बहुवारिकांमधील सूक्ष्म पोकळ्यांमध्ये विखुरतो. त्यामुळे अशा रंगांना विखुरणारा रंग असे म्हणतात. या रंगाच्या कणांचा आकार अतिशय सूक्ष्म असतो. हा रंग तंतूंमध्ये व्यवस्थित शिरावा यासाठी कापडाचे तापमान वाढवले जाते आणि हवेच्या मोठय़ा दाबाखाली ही रंगाई केली जाते. तापमान वाढविल्यामुळे तंतू प्रसरण पावतात आणि रेणूंमधील अंतर वाढते आणि दाब दिल्याने रंगाचे कण तंतूंमध्ये शिरणे सोपे जाते.\nविखुरणारे रंग खूप महाग असतात आणि उच्च तापमान आणि हवेचा मोठा दाब यामुळे ही रंगाई प्रक्रिया अतिशय खर्चीक असते.\nचं. द. कोणे (इचलकरंजी)मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nकुतूहल – विलायती चिंच\nनागर आख्यान : बर्लिनची भिंत\nकुतूहल : परीक्षण-नमुना काढण्याच्या पद्धती\n‘नवनीत’च्या प्रवर्तकांची ‘स्कूलवेअर’मध्ये गुंतवणूक\nसुशांतच्या मृत्यूपूर्वी काही दिवस आधी रियाने मुंबईत घेतले दोन आलिशान फ्लॅट्स\nश्रुती मोदी आहे तरी कोण सुशांतच्या मृत्यूप्रकरणी CBI ने तिच्या विरोधात दाखल केला गुन्हा\nसुशांत सिंहच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे देण्यास रिया चक्रवर्तीचा विरोध, म्हणाली...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल शंकुतला देवींनी मृत्यूआधी केलेली 'ती' भविष्यवाणी ठरली खरी\nसोनू सूदच्या मदतीचा ओघ कायम; रशियात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना केलं एअरलिफ्ट\nराज्यातील ग्रामीण भागांमधील करोना प्रादुर्भाव चिंताजनक\nकंपनी सेक्रेटरी प्रवेश परीक्षा ऑनलाइन\nदेशात २४ तासांत ६२,५३८ रुग्ण\nमुंबईतील ७७ टक्���े रुग्ण करोनामुक्त\nमशिदीच्या पायाभरणीस जाणार नाही - आदित्यनाथ\nवकील तूर्त अत्यावश्यक सेवेत नाहीत\nऑनलाइन वर्गाना प्राध्यापकांचा विरोध\nतंत्रशिक्षण पदविका प्रवेशप्रक्रिया सोमवारपासून\nमुंबईतील मॉल्समध्ये ‘आरोग्य सेतू’ची ग्राहकांवर सक्ती\nयूपीएससी गुणवंताशी सोमवारी संवाद\n1 कुतूहल – पॉलिस्टरला ‘कोमट’ इस्त्री\n2 पॉलिस्टर तंतूंचे गुणधर्म व उपयोग\n3 पॉलिस्टर तंतूंची उत्पादन प्रक्रिया- ७\nअजित पवार मनसे नगरसेवकावर भडकले; म्हणाले, \"आमचे चार मंत्री करोना पॉझिटिव्ह आलेत\"X\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nमनोवेध : गतिमान संतुलन\nकुतूहल : आंतरराष्ट्रीय सौर युती\nमनोवेध : संगीतातील आनंद\nकुतूहल : काली बचाव आंदोलन\nमनोवेध : भावनांचे विरेचन\nकुतूहल : निसर्गसंवादी ऊर्जाविवेक\nमनोवेध : मेंदूचे अर्धगोल\nकुतूहल : अक्षय ऊर्जेचे विशाल स्रोत\nकुतूहल : पर्यावरणीय संतुलनाचा लगाम", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.pcmcindia.gov.in/marathi/news-detail.php?Id=32", "date_download": "2020-08-07T20:57:09Z", "digest": "sha1:HD4CLQQRZRYFJO3HKIFJMHAV3Y5AGYHM", "length": 6070, "nlines": 112, "source_domain": "www.pcmcindia.gov.in", "title": "पिंपरी चिंचवड महानगरपालिका | News Details", "raw_content": "\nग क्षेत्रिय अतिक्रमण कारवाई २/७/१९ :\nदिनांक २/७/२०१९ रोजी ग क्षेत्रिय कार्यालयाचे कार्यक्षेत्रातील डांगे चौक, पिंपरी शगुन चौक,साई चौक ते गेलाॅर्ड चौक, जयहिंद चौक,जमतानी चौक परिसरात अतिक्रमण कारवाई करुन खालीलप्रमाणे साहित्य जप्त करुन आण्णासाहेब मगर स्टेडियम येथे जमा करण्यात आले आहे. १) ९ हातगाड्या २) १ गॅस शेगडी ३) ८ जाहिरात बोर्ड ४) १ चार चाकी वाहन (मारुती व्हॅन) तसेच रहाटणी फाटा, काळेवाडी फाटा येथील २४ हातगाड्या हटविण्यात आल्या आहेत. सदरची कारवाई अ व ग क्षेत्रिय कार्यालयाचे कर्मचा-यामार्फत करण्यात आली आहे\nविज्ञान विश्वाची सफर घडविणार 'सायन्स पार्क'\nमहानगरपालिकेच्या फेसबुक पेज चे अनावरण\nविज्ञान विश्वाची सफर घडविणार 'सायन्स पार्क'\nमहानगरपालिकेच्या फेसबुक पेज चे अनावरण\nस्थानिक संस्था कर भरा\nरस्त्याद्वारे हवाई मार्ग रेल्वेने\nपिंपरी चिंचवड महानगरपालिका © 2019\nनिवासी जिल्हाधिकारी पुणे, यांच्या आदेशावरून दिनांक ११/०३/२०१९ आचारसंहिता कक्ष/कावी २२/२०१९, या संकेतस्थळावरील राजकीय पदाधिकाऱ्यांचे सर्व छायाचित्रे काढून टाकण्यात आलेली आहेत.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737225.57/wet/CC-MAIN-20200807202502-20200807232502-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://ambadmahaulb.maharashtra.gov.in/UlbElectedMember/ulbelectedmemberindex", "date_download": "2020-08-07T23:24:45Z", "digest": "sha1:CDSSIANNIPMZOC4BMXKAIAJVVYGSDXWY", "length": 8060, "nlines": 126, "source_domain": "ambadmahaulb.maharashtra.gov.in", "title": "UlbElectedMember", "raw_content": "\nमुख्य घटकाला जा |\nनगरपरिषद प्रशासकीय कार्यालय इमारत / नागरी सुविधा केंद्र\nगृहनिर्माण व गलीछ्ह वस्ती\nसन २०११ नुसार जनगणना\nनिवडून आलेल्या सदस्यांची माहित\nसार्वजनिक आरोग्य विषयक सेवा\nशहरात उपलब्ध शैक्षणिक सुविधा\nशहरात उपलब्ध उच्च शैक्षणिक सुविधा\nमुलभूत सोयी सुविधा स्थिती\nकर संकलन विषयक बाबी\nउत्पन्न आणि खर्च खाते\nप्रभागनिहाय निवडून आलेले सदस्य\nतुम्ही आता येथे आहात : मुख्यपृष्ठ / आमच्या विषयी / निवडून आलेले सदस्य / प्रभागनिहाय निवडून आलेले सदस्य\nशासन निर्णय नगर विकास विभाग नगरपालिका प्रशासन संचालनालय\nभारत सरकार महाराष्ट्र शासन राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र\nस्वच्छ भारत अभियान रा. श. आजीविका मिशन\nकर आकारणी बी. पी. एम. एस. माहिती नगरपरिषदेद्वारे वितरित केलेल्या विविध सेवांसाठी शुल्क शासन निर्णय मालमत्ता व पाणी देय माहिती\nआपत्ती व्यवस्थापन आराखडा महत्वाचे दूरध्वनी क्रमांक\nप्रभागनिहाय निवडून आलेले सदस्य\n१ १अ वराडे गंगाधर मछिंद्र\n१ १ब अंसाबाई तात्याबां बाबर\n१ १अ संगीता देविदास कुचे\n२ २अ साळवे संजय उत्तमराव\n२ २ब कुलकर्णी सविता सौरभ\n३ ३ अ चांगले शिवप्रसाद सुरेशरावजी\n३ ३ ब धांडे संजीवनी हनुमान\n४ ४ब पठाण अस्मापरवीन अफरोज खान\n४ ४अ वडगावकर अविनाश रमेशराव\n५ ५अ कुलकर्णी केदार भवानीदास\n५ ५ब शेख बदुनिस्सा बेगम खुर्शीद अहेमद\n६ ६ब शेख जाकेर मकबूल\n६ ६अ शेख नजमाबी शहामहम्मद\n७ ७अ बुंदलखंडे नंदाबाई बबनलाल\n७ ७ब उपाध्ये अरुण अच्युतराव ९९२३३८८५८७\n८ ८अ खरात कस्तुराबाई भास्करराव\n८ ८ब लांडे केसरबाई भीमराव\n९ ९ब कटारे काकासाहेब आत्माराम\n९ ९अ पुंड मुक्ताबाई विष्णू\n९ ९क राजपूत गीता विठ्ठलसिंग\n९९९ Nominated शेख फेरोज शेख अजीज\n९९९ Nominated खरात संदीप साहेबराव\nअध्यक्ष उपाध्यक्ष मुख्याधिकारी समिती\nअभियान प्रकल्प योजना स्वच्छ भारत अभियान रा. श. आजीविका मिशन\nनिविदा जाहिराती महाराष्ट्र नगरपरिषद सेवा (संवर्ग) पदभरती परीक्षा - २०१८\nमहा-जी.आय.एस पोर्टल बी.पी.एम.एस. पोर्टल नगरपरिषद वेबसाईट शहरी पथ विक्रेता पोर्टल\nकायदे धोरण नियम स्थायी निदेश\nआपले सरकार सेवा हमी कायदा महा योज���ा तक्रार निवारण माहितीचा अधिकार संयुक्त नागरी सेवा पोर्टल\nअंतिम पुनरावलोकन आणि सुधारणा : ०८-०८-२०२०\nएकूण दर्शक : ५०९१६\nप्रकाशन हक्क © २०१७ , नगर विकास विभाग, महाराष्ट्र शासनाचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व हक्क सुरक्षित.\nहे वेब पोर्टल राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र , पुणे यांनी विकसित केले आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737233.51/wet/CC-MAIN-20200807231820-20200808021820-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/aurangabad-marathwada-news/aurangabad/take-the-iti-exam-offline/articleshow/62920449.cms", "date_download": "2020-08-08T01:06:35Z", "digest": "sha1:FA74MY3PCWN5MWGI7BDPIFLKN5PM3IPF", "length": 12924, "nlines": 116, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nआयटीआय परीक्षा ऑफलाइन घ्या\nआयटीआयच्या परीक्षा ऑफलाइन करण्यात याव्या या मागणीसाठी बुधवारी पुन्हा विद्यार्थ्यांनी एकत्र येत आंदोलन केले. भडकलगेट परिसरातील व्यावसाय शिक्षण व प्रशिक्षण विभाग कार्यालयासमोर विद्यार्थ्यांनी ठिय्या केला.\nम. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद\nआयटीआयच्या परीक्षा ऑफलाइन करण्यात याव्या या मागणीसाठी बुधवारी पुन्हा विद्यार्थ्यांनी एकत्र येत आंदोलन केले. भडकलगेट परिसरातील व्यावसाय शिक्षण व प्रशिक्षण विभाग कार्यालयासमोर विद्यार्थ्यांनी ठिय्या केला.\nराज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील परीक्षा ऑनलाइन करण्याचा निर्णय घेण्यात आला. यंदा ३५ विषयाच्या परीक्षा ऑनलाइन होत आहेत. त्यासाठी ६ व ७ जानेवारीची परीक्षा ऐनवेळी रद्द करत त्या ऑनलाइन घेण्यात येतील सांगण्यात आले. ऐनवेळच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे विरोध सुरू झाला आहे. राज्यातील विविध ठिकाणी विद्यार्थी आंदोलन करत आहेत. औरंगाबादमध्ये विद्यार्थ्यांनी पुन्हा आंदोलन करत सहसंचालकांना ऑनलाइन परीक्षा रद्द करण्याची मागणी केली. बुधवारी विद्यार्थ्यांनी कार्यालयात ठिय्या मारो आंदोलन केले. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने त्याला पाठिंबा दिला. प्रवेशाच्यावेळी ऑनलाइनबाबत विद्यार्थ्यांना कल्पना देण्यात आलेली नाही. त्यात ग्रामीण भागात कोणतीही सुविधा नाही. आयटीआयला प्रवेश घेतलेले विद्यार्थी ग्रामीण भागातील असतात. दहावीनंतर प्रवेश घेतल्याने अने��ांना संगणकाचे प्रशिक्षण नसते. अशावेळी ऑनलाइन परीक्षेला हे विद्यार्थी सामोरे कसे जाणार असा प्रश्न विद्यार्थ्यांनी केला आहे. त्यामुळे तात्काळ निर्णय रद्द करत पूर्वीप्रमाणे परीक्षा घ्याव्यात अशी मागणी केली.\nआयटीआयमधील एकूण ३५ विषयाच्या परीक्षा ऑनलाइन होणार आहेत. १७ ते २१ फेब्रुवारी दरम्यान या परीक्षा होणार आहेत. हे सगळे पेपर प्रथम वर्षाचे असणार आहेत. खासगी संस्थामार्फत या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. परीक्षा जिल्हा पातळीवरच घेतल्या जाणार आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचा वेळ आणि खर्च वाढणार आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\nमालेगावच्या मन्सुरी काढ्यासाठी झुंबड...\nकरोनामुळे हुकले दिल्लीचे विमान...\nहर्सूल तलावात बुडून तरुणाचा मृत्यू...\nरुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८२ टक्के...\nफुलंब्रीतील सफाईचे कंत्राट बेकायदा महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nसुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी रिया चक्रवर्तीला अटक होणार\n'संयुक्त राष्ट्रा'च्या गाडीतील आक्षेपार्ह सेक्स व्हिडिओ व्हायरल\nहरयाणा: सेक्स रॅकेट उघडकीस\nमार्क्ससाठी सेक्स घोटाळा: विरोधकांची CBI चौकशीची मागणी\nऔरंगाबादमध्ये जीवाची बाजी लावून तरुणांनी वाचवले बुडणाऱ्या तरुणाचे प्राण\nराफेल विमाने भारतात दाखल, नौदलाकडून स्वागत\nदेशचीनमधून बाहेर पडणाऱ्या विदेशी कंपन्यांना गुजरातचे रेड कार्पेट\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\nदेशकेरळ विमान दुर्घटना टेबलटॉप रनवेमुळे समजून घ्या दुर्घटनेचं कारण\nअन्य खेळ'राम मंदिराच्या भूमी पुजनाची शिळा अनेकांच्या छातीवर ठेवलीए' मोदीविरोधकांना डिवचले\nमुंबईएअर इंडिया विमान अपघातात महाराष्ट्रातील वैमानिकाचा मृत्यू\nदेशकेरळमध्ये भीषण विमान अपघात; दोन पायलटसह १४ जण ठार\nLive: कोल्हापूरात दिवसभरात २४० करोना बाधित रुग्ण आढळले\nमुंबईरिया चक्रवर्तीची ८ तास चौकशी; कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता\nदेश'पावसामुळे धावपट्टीचा अंदाज न आल्याने विमानाला अपघात'\nविज्ञान-तंत्रज्ञानइंडियन ब्रँड Shinco चे ३ जबरदस्त टीव्ही लाँच, जाणून घ्या किंमत-फीचर्स\nहेल्थनिरोगी आरोग्यासाठी वयानुसार किती वेळ झोपणे ठरेल योग्य\nआजचं भविष्यमकर : स्वतःच्या आनंदात रममाण व्हाल; वाचा, आजचे राशीभविष्य\nमोबाइलसर्वात जास्त विकला जाणारा अँड्रॉयड फोन झाला स्वस्त; नवी किंमत पाहा\nकार-बाइककिआ सॉनेटपासून टाटा HBX पर्यंत, ऑगस्टमध्ये या ४ कार येताहेत\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737233.51/wet/CC-MAIN-20200807231820-20200808021820-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B9%E0%A5%81%E0%A4%86%E0%A4%A8_%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A5%85%E0%A4%95%E0%A5%8B", "date_download": "2020-08-08T01:47:16Z", "digest": "sha1:2ABNWPTOEVCKI3RYUI66KPUIWFMTTL33", "length": 4573, "nlines": 109, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "हुआन मोनॅको - विकिपीडिया", "raw_content": "\nउजव्या हाताने, दोन-हाती बॅकहॅंड\nशेवटचा बदल: ऑक्टोबर २०११.\nकृपया टेनिस खेळाडू-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nटेनिस खेळाडू विस्तार विनंती\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ८ जुलै २०१४ रोजी १०:२६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737233.51/wet/CC-MAIN-20200807231820-20200808021820-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagar.nic.in/mr/%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%8B-%E0%A4%97%E0%A5%85%E0%A4%B2%E0%A4%B0%E0%A5%80/page/2/", "date_download": "2020-08-08T00:26:35Z", "digest": "sha1:SJHUEZ7MIPUMXHYO2AOE7W4KNXPOBEWG", "length": 4605, "nlines": 121, "source_domain": "ahmednagar.nic.in", "title": "फोटो गॅलरी | अहमदनगर | भारत", "raw_content": "\nA+ फ़ॉन्ट आकार वाढवा\nA- फ़ॉन्ट चा आकार कमी करा\nजिल्हा उद्योग केंद्र, अहमदनगर\nएसटीडी आणि पिन कोड\nकत्राबाद देवी, मांडवगाव, तालुका श्रीगोंदा\nबालेश्वर आणि लक्ष्मीनारायण मंदिर, पेडगाव तालुका श्रीगोंदा\nसिद्धेश्वर मंदिर,सिद्धेश्वरवाडी, तालुका पारनेर\nभवानी मंदिर तहकारी तालुका अकोले\nअमृतेश���वर मंदिर रतनवाडी अकोले\nजिल्हा प्रशासनाकडे संकेतस्थळावरील माहितीचे हक्क\n© अहमदनगर , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र ,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारा विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Aug 07, 2020", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737233.51/wet/CC-MAIN-20200807231820-20200808021820-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.tellychakkar.com/index.php/tag/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80", "date_download": "2020-08-07T23:27:16Z", "digest": "sha1:QVUM7C6F2IWKZXKM6YRN6F3VPHDEY6UP", "length": 2657, "nlines": 43, "source_domain": "marathi.tellychakkar.com", "title": "बाजी | Tellychakkar", "raw_content": "\nपुष्कर लोणकर दिसणार बाल शिक्षणावर आधारित सिनेमात Tellychakkar Team - April 10,2019\n'सलमान सोसायटी' या चित्रपटातील दुसऱ्या सत्राचे चित्रीकरण नुकतेच 'आटपाडी' येथे करण्यात आले होते. त्यानंतर निर्मात्यांनी आणि दिग्दर्शकाने चित्रपटातील बालकलाकरांच्या परी\nजितेंद्र जोशी एक परिपूर्ण 'खलनायक'\nमराठी चित्रपटसृष्टीतील अनेक नावाजलेल्या अभिनेत्यांपैकी एक नाव म्हणजे 'जितेंद्र जोशी'. त्याने आपल्या अभिनय कारकिर\nजीव झाला येडा पीसा\"\nतुला पाहते रे - वय विसरायला लावणारी अनोखी प्र\nझी मराठी वरील ५ सर्वात लोकप्रिय मालिका\nझी युवा वर येतंय 'एक घर मंतरलेलं'\nजीव झाला येडा पीसा\"\nतुला पाहते रे - वय विसरायला लावणारी अनोखी प्रेम कहाणी.\nझी मराठी वरील ५ सर्वात लोकप्रिय मालिका\n© कॉपीराइट 2020, सभी अधिकार सुरक्षित.\nHome टीवी न्यूज़ फिल्मी चक्कर लाइफस्टाइल ट्रेंडिंग English", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737233.51/wet/CC-MAIN-20200807231820-20200808021820-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.tellychakkar.com/index.php/tag/%E0%A4%AD%E0%A4%B0%E0%A4%A4-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%B5", "date_download": "2020-08-08T00:15:25Z", "digest": "sha1:HOKMPAEKOPLZPUSPWZ7TPJFYQKQRHCK4", "length": 4890, "nlines": 49, "source_domain": "marathi.tellychakkar.com", "title": "भरत जाधव | Tellychakkar", "raw_content": "\n'एक टप्पा आऊट' च्या सेटवर अंकुश चौधरीची खास हजेरी अंकुशला पाहून भरत जाधवचे डोळे पाणावले Tellychakkar Team - July 11,2019\n‘स्टार प्रवाह’वरील ‘एक टप्पा आऊट’च्या १२ जुलैच्या एपिसोडमध्ये हजेरी लावणार आहे सर्वांचा लाडका अभिनेता अंकुश चौधरी. या कार्यक्रमात जजची धुरा सांभाळणाऱ्या भरत जाधवला खास\nनिर्मिती सावंत का म्हणत आहेत एक टप्पा आऊट\nस्टार प्रवाहवर येत्या ५ जुलैपासून ‘एक टप्पा आऊट’ हा नवा कॉमेडी शो सुरु होतोय. संपूर्ण महाराष्ट्रातून अस्सल विनोदवीरांचा शोध या कार्यक्रमातून घेतला जाणार आहे. महाराष्ट्\nनिर्मिती सावंत आणि भरत जाधव दिसणार जजच्या भूमिकेत Tellychakkar Team - June 22,2019\nअनेक वर्षांपासून आपल्या भन्नाट विनोदांनी सगळ्यांना हसवणारे भरत जाधव आणि निर्मिती सावंत यांनी अनेक चित्रपटात एकत्र काम केले आहे. आणि आता त्यांच्या फॅन्स साठी एक खुशखबर\nमहाराष्ट्रात कोसळणार गडगडाटी हास्याचा पाऊस...सुरु होतोय नवा कॉमेडी शो ‘एक टप्पा आऊट’ जॉनी लीवर, निर्मिती सावंत, भरत जाधव जजच्या भूमिकेत Tellychakkar Team - June 21,2019\nऑफिसच्या वेळा, मुलांचं शिक्षण, महिन्याचं बजेट, भविष्याची तरतूद टेन्शनची कारणं एक ना अनेक. धकाधकीच्या जीवनात खळाळतं हास्य कुठेतरी हरवत चाललंय. तुमच्या याच समस्येवर हास्\nक्षणभर विश्रांती हा चित्रपट २०१० रोजी प्रदर्शित झाला आणि या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. या मल्टी स्टार्रर चित्रपटाला नुकतीच ९ वर्षे पूर्ण झाली\nजीव झाला येडा पीसा\"\nतुला पाहते रे - वय विसरायला लावणारी अनोखी प्र\nझी मराठी वरील ५ सर्वात लोकप्रिय मालिका\nझी युवा वर येतंय 'एक घर मंतरलेलं'\nजीव झाला येडा पीसा\"\nतुला पाहते रे - वय विसरायला लावणारी अनोखी प्रेम कहाणी.\nझी मराठी वरील ५ सर्वात लोकप्रिय मालिका\n© कॉपीराइट 2020, सभी अधिकार सुरक्षित.\nHome टीवी न्यूज़ फिल्मी चक्कर लाइफस्टाइल ट्रेंडिंग English", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737233.51/wet/CC-MAIN-20200807231820-20200808021820-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BE", "date_download": "2020-08-08T01:09:58Z", "digest": "sha1:UFVASVJF7OV27CTEMQ2S7AB4WNI6SGEW", "length": 3381, "nlines": 42, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "बांदा - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nबांदा हे भारताच्या उत्तर प्रदेश राज्यामधील एक शहर व बांदा जिल्ह्याचे मुख्यालय आहे. बांदा शहर उत्तर प्रदेशच्या दक्षिण भागात बुंदेलखंड भौगोलिक प्रदेशात वसले असून ते लखनौच्या २०० किमी दक्षिणेस तर अलाहाबादच्या २०० किमी पश्चिमेस स्थित आहे.\nबांदाचे उत्तर प्रदेशमधील स्थान\nसमुद्रसपाटीपासुन उंची ४०४ फूट (१२३ मी)\nLast edited on ६ ऑक्टोबर २०१६, at १४:५१\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ६ ऑक्टोबर २०१६ रोजी १४:५१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737233.51/wet/CC-MAIN-20200807231820-20200808021820-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida/afghanistan-vs-west-indies-match-preview-world-cup-2019-197400", "date_download": "2020-08-08T00:49:06Z", "digest": "sha1:4XPEAAYH77VTJKQMPCKZHBKK4LYLLL3U", "length": 15849, "nlines": 273, "source_domain": "www.esakal.com", "title": "World Cup 2019 : अफगाणिस्तान संघाला अखेरची संधी | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर शनिवार, ऑगस्ट 8, 2020\nWorld Cup 2019 : अफगाणिस्तान संघाला अखेरची संधी\nगुरुवार, 4 जुलै 2019\nआंतरराष्ट्रीय स्तरावरील अननुभवच या स्पर्धेत त्यांच्या यशाच्या आड आला. प्रथम भारत आणि नंतर पाकिस्तान या आशियाई देशांना त्यांनी दिलेली झुंज नक्कीच या स्पर्धेच्या आठवणीत राहील.\nवर्ल्ड कप 2019 : हेडिंग्ले : समाधानकारक कामगिरीनंतरही यंदाच्या विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत गुणांचे खाते उघडण्यास अपयशी ठरलेल्या अफगाणिस्तान संघाला आज (गुरुवार) अखेरची संधी असेल. दोन्ही संघांचा स्पर्धेतील अखेरचा सामना असल्यामुळे मायदेशी परतण्यापूर्वी जाता जाता यश मिळविण्यासाठी दोघेही उत्सुक असतील यात शंका नाही.\nअफगाणिस्तान संघाने यंदाच्या स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे. विजय त्यांच्या हाती लागला नसला, तरी त्यांना कुणी नावे ठेवणार नाही.\nआंतरराष्ट्रीय स्तरावरील अननुभवच या स्पर्धेत त्यांच्या यशाच्या आड आला. प्रथम भारत आणि नंतर पाकिस्तान या आशियाई देशांना त्यांनी दिलेली झुंज नक्कीच या स्पर्धेच्या आठवणीत राहील. अफगाणिस्तान संघ जिंकणार असे वाटत असतानाच त्यांनी प्रत्येकवेळेस आपल्या हातातील संधी गमावली. त्यांच्या फिरकी गोलंदाजांनी सातत्याने चांगली कामगिरी केली. मात्र, वेगवान गोलंदाज आणि फलंदाज प्रभाव पाडू शकले नाहीत. सलामीचा फलंदाज महंमद शहजाद याला दुखापतीमुळे स्पर्धा अर्ध्यावरतीच सोडावी लागली याचा त्यांना चांगलाच फटका बसला.\nविश्‍वकरंडक स्पर्धेत दोन्ही संघ प्रथमच समोरासमोर येत असले, तरी एकदिवसीय क्रिकेटमध्ये झालेल्या चार सामन्यांत अफगाणिस्तानने तीन विजय मिळविले आहेत. विश्‍वकरंडक पात्रता फेरीतही विंडीजवर मिळविलेला विजय त्यांच्या विश्‍वकरंडक प्रवेशासाठी निर्णायक ठरला होता.\nवेस्ट इंडीजची कथा या पेक्षा वेगळी काही नाही. त्यांनी तर या स्पर्धेत विजयाने सुरवात केली होती. पाकिस्तानविरुद्ध विजय मिळविताना त्यांनी जो खेळ दाखवला, तो त्यांना परत दाखवता आला नाही. ख्रिस गेल, शाय होप, शिमरन हेटमेर, निकोलस पूरन हे फलंदाज आपल्या गुणवत���तेला न्याय देऊ शकले नाही.\nपूरन याने श्रीलंकेविरुद्ध दाखवलेली जिगर वगळता विंडीजच्या हाती पहिल्या विजयानंतर काहीच लागले नाही. गोलंदाजीत वेगाच्या नादात दिशा आणि टप्पा विसरण्याचा त्यांना फटका बसला. त्यावर नियंत्रण मिळवायला गेलं तर त्यांची गोलंदाजीतील लय बिघडली. शेल्डन कॉट्रेल वगळता त्यांचे अन्य गोलंदाज म्हणावा तेवढा प्रभाव पाडू शकले नाहीत.\nसाहजिकच, आता अखेरचा सामना जिंकून विजयी आकड्यात भर घालण्याची विंडीजला, तर विजयासह गुणांचे खाते उघडण्याची अफगाणिस्तानला या स्पर्धेतील अखेरची संधी असेल.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n2021 चा T20 वर्ल्ड कप भारतात; ICC ने जाहीर केलं वेळापत्रक\nदुबई - सध्या कोरोनाच्या काळात क्रीडा क्षेत्रातही स्पर्धांच्या आयोजनावर परिणाम झाला आहे. दरम्यान, टी 20 वर्ल्ड कप 2021 च्या आयोजनाबद्दल आयसीसीने मोठा...\nकोण म्हणतेय, आयपीएलमुळे होणार महिला क्रिकेटपटूंचा फायदा\nनागपूर : येत्या सप्टेंबरमध्ये संयुक्त अरब अमिरात येथे होणाऱ्या पुरुषांच्या आयपीएलसोबत यावेळी महिलांचेही सामने होणार आहेत. या सामन्यांमध्ये...\nतमन्ना भाटिया आणि विराट कोहली विरोधात कोर्टात याचिका दाखल, दोघांना अटक करण्याची मागणी\nमुंबई- बॉलीवूड अभिनेत्री तमन्ना भाटिया आणि भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन विराट कोहली अडचणीत सापडले आहेत. या दोघांनाही अटक करण्यासाठी मद्रास...\nविद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या दोघांना जन्मठेपेची शिक्षा- न्यायाधीश डी. व्ही. कश्यप\nपरभणी ः शहरातील शालेय विद्यार्थांचे अपहरण करून त्याच्या पालकाला खंडणी मागणाऱ्या दोन आरोपींना जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. व्ही. कश्यप यांनी शुक्रवारी...\nचीन म्हणतो, 'अफगाणिस्तान आणि नेपाळने पाकिस्तानसारखे बनावे'\nबिजिंग- लडाखमध्ये भारतासोबत तणाव असताना चीनने पाकिस्तानसोबत मिळून नेपाळ आणि अफगाणिस्तानला आपल्या गटात ओढण्याचे प्रयत्न चालवले आहेत. चीनने अफगाणिस्तान...\nकोणत्या दिग्गज क्रिकेटपटूने केले वडिलांचे स्वप्न पूर्ण, सविस्तर वाचा\nनागपूर : माझे वडील उत्तम क्रिकेट खेळायचे. भारतीय संघाकडून खेळण्याचे त्यांचे स्वप्न होते. दुर्दैवाने ते वरच्या स्तरापर्यंत पोहोचू शकले नाही....\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसक���ळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737233.51/wet/CC-MAIN-20200807231820-20200808021820-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/festivals/seven-vitthal-rukmini-temples-in-mumbai-pandharpur-darshan-37603", "date_download": "2020-08-08T00:12:40Z", "digest": "sha1:GJJD6OE5U2STFHLQE6F4NBVS6OJI3DPZ", "length": 22584, "nlines": 156, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "मुंबईत वसलेलं 'पंढरपूर' | Mumbai | Mumbai Live", "raw_content": "\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nमुंबईतील विठ्ठल मंदिरांमध्येही आषाढी एकादशी जल्लोषात साजरी केली जाते. टाळ मृदुंगाचा गजर आणि 'ग्यानबा तुकाराम'च्या जयघोषात तल्लीन वारकरी हेच दृश्य मुंबईतल्या मंदिरांमध्येही पहायला मिळतं. मुंबईतल्या अशाच काही मंदिरांचा घेतलेला हा आढावा.\nBy मानसी बेंडके उत्सव\nबोलावा विठ्ठल || पाहावा विठ्ठल || आषाढी एकादशी म्हटलं की डोळ्यांसमोर येते ती पंढरपूरची वारी. आपल्या लाडक्या विठुरायाचे दर्शन घेण्याच्या ओढीने सारे वारकरी पंढरीची वाट चालतात. टाळ-मृदुंगच्या ठेक्यावर 'ग्यानबा-तुकाराम'च्या जयघोषात या विठुरायाचे नामस्मरण करण्यात वारकरी लीन होतात.\nपण प्रत्येकालाच वारीला जाण्याची संधी मिळतेच असं नाही. मुंबईतही असे अनेक भाविक आहेत, ज्यांना विठुरायाच्या दर्शनाला जायचे आहे. पण काही कारणास्तव त्यांची वारी चुकली. अशावेळी हे भक्त मुंबईतच वसलेल्या विठूरायाचे दर्शन घेतात. मुंबईतील विठ्ठल मंदिरांमध्येही आषाढी एकादशी जल्लोषात साजरी केली जाते. टाळ मृदुंगाचा गजर आणि 'ग्यानबा तुकाराम'च्या जयघोषात तल्लीन वारकरी हेच दृश्य मुंबईतल्या मंदिरांमध्येही पहायला मिळतं. मुंबईतल्या अशाच काही मंदिरांचा घेतलेला हा आढावा.\n१) विठ्ठल रखुमाई मंदिर, वडाळा\nवडाळ्याची जुनी ओळख म्हणजे ४०० वर्षांपूर्वीचे विठ्ठल मंदिर. 'प्रतिपंढरपूर' या नावानंही हे मंदिर ओळखलं जातं. पूर्वी मुंबई ही सात बेटांची होती. त्यातलंच वडाळा हे एक बेट किंवा गाव होतं. वडाळा प्रसिद्ध होतं ते तिथल्या मिठागरांसाठी. इथे राहणारे बहुतेक व्यापारी मिठाचा व्यापार करत. इथले व्यापारी हे विठ्ठलाचे आणि तुकारामांचे भक्त होते.\nएक दिवस काम करताना या मिठागरात काम करणाऱ्यांना व���ठ्ठल-रखुमाईची मूर्ती सापडली. सदर घटना व्यापाऱ्यांनी पंढरपूरला जाऊन तुकाराम महाराजांना सांगितली. या मूर्ती ज्या ठिकाणी सापडल्या तिथे विठ्ठल रखुमाई मंदिर स्थापन करण्यास तुकाराम महाराजांनीच सांगितल्याचं बोललं जातं. व्यापाऱ्यांनी एका तळ्यात भरणा टाकून विठ्ठल रखुमाईचं मंदिर स्थापन केलं.\nया भागाचा जसजसा विकास होत गेला, तसतसा मंदिराचा विस्तार वाढत गेला. तेव्हापासून मुंबईतल्या भाविकांना पंढरपूरला जाणं शक्य नसल्यास भाविक वडाळ्याच्या विठ्ठल रखुमाई मंदिरात दर्शनासाठी गर्दी करतात.\nमंदिरात पहाटे काकड आरती, दुपारी १ आणि सायंकाळी ७ वाजता आरती तर रात्री ९.३० वाजता शेजारती होते. दशमीपासून भजन सुरू होऊन ते आषाढी एकादशीच्या रात्रीपर्यंत सुरू असतं. विठ्ठल रखुमाई मंदिरात आषाढी एकादशीला लाखो भाविकांची गर्दी असते. आषाढीला एक दिवसीय मेळा देखील भरतो.\nपत्ता - वडाळा बस डेपोजवळ, सेंट्रल रेल्वे कॉलनी, कात्रक रोड, वडाळा (पूर्व)\n२) विठ्ठल रखुमाई मंदिर ट्रस्ट, सायन\nसायन इथलं १२५ वर्ष जुनं श्री विठ्ठल रखुमाई मंदिर १८९३ साली स्थापन करण्यात आलं होतं. श्रीधर दामोदर खरे महाराज हे १८६० साली मुंबईत आले आणि शिवगावात स्थायिक झाले. एकदा दामोदर खरे पंढरपूरला वारीला गेले होते. तिकडचा सोहळा पाहून ते प्रभावित झाले. पंढरपूरहून येताना त्यांनी घरी देवपूजेसाठी धातूच्या मूर्ती आणल्या होत्या. पण त्या धातूच्या मुर्ती चोरीला गेल्या. मूर्ती चोरीला जाऊ नयेत म्हणून त्यांनी विठ्ठल रखुमाईच्या पाषाण मुर्ती घरी ठेवल्या.\nत्यावेळी शेवगावात कोळी, आग्री लोकं राहत होते. या लोकांनी मूर्ती मंदिरात स्थापन करावी अशी इच्छा व्यक्त केली. त्यानुसार खरे यांनी मूर्तीची स्थापना मंदिरात केली. एवढंच नव्हे, तर पंढरपूर इथल्या रखुमाई मंदिरात पूजा करणारे पंढरीनाथ उत्पात यांना मुंबईत आणले आणि पूजेची सर्व जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली. मंदिराचा कारभार पाहण्यासाठी ट्रस्ट नेमण्यात आलं. त्याची जबाबदारी वासुदेव बळवंत सोमण यांच्यावर सोपवण्यात आली.\nया मंदिराची आणखी एक खासियत म्हणजे, सणानुसार विठ्ठल रखुमाईची वेशभूषा बदलली जाते. वसंत ऋतूमध्ये मूर्तीला चंदनाचा लेप लावून कृष्ण, नरसिंह अशी अनेक रुपं दिली जातात. दिवाळी, नवरात्र अशा सणासुदीला मूर्तीला अलंकारांनी सजवलं जातं. आषाढी एकादशीच्या दिवशीही मंदिराची सजावट केली जाते. दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी असते.\nपत्ता -आशिर्वाद अपार्टमेंट, लक्ष्मीबाई केळकर मार्ग, सायन मेन रोड, सायन फ्लायओव्हर जवळ, सायन(पश्चिम)\n३) श्री विठ्ठल रखुमाई मंदिर, माहीम\nमाहीमचं विठ्ठल रखुमाई मंदिर ९६ वर्ष जुनं असून १९१६ साली ते बांधण्यात आलं. त्यावेळी माहीम हे बेट होते. १९१४-१५ साली माहीममध्ये प्लेगची साथ पसरली होती. प्लेगपासून बचाव व्हावा आणि यावर काही तरी उपाय सापडावा म्हणून परिसरातील रहिवासी एका भगताकडे गेले होते अशी आख्यायिका आहे.\nया भगताने बेटावर विठ्ठल रखुमाई मंदिर उभारण्यास सांगितले. त्यानुसार रहिवाशांनी पंढरपूरला जाऊन विठ्ठल रखुमाईची मूर्ती आणली आणि मंदिराची उभारणी केली. तेव्हापासून प्लेगची साथ नष्ट झाल्याचा दावा परिसरातील रहिवासी करतात.\nमंदिरात प्रवेश केल्यावर गणेशाची आणि गरुडाची मूर्ती नजरेस पडते. मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात काळ्या पाषाणातील विठ्ठल रखुमाई यांची मूर्ती स्थापन करण्यात आली आहे. आषाढी एकादशीला सांस्कृतिक आणि भजनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात. आषाढी एकादशीला मंदिरात प्रचंड गर्दी दिसून येते.\nपत्ता - विठ्ठल रखुमाई मंदिर, मोरी रोड पोस्ट ऑफिसच्या समोर, माहीम फाटक\n४) विठ्ठल रखुमाई मंदिर, विलेपार्ले\nविलेपार्ले इथलं हे मंदिर ८१ वर्ष जुनं असून ८ फेब्रुवारी १९३५ साली बांधण्यात आलं. हे मंदिर लक्ष्मीदास गोकुळदास तेजपाल यांनी त्यांच्या मुलीच्या जन्मदिनानिमित्त बांधलं. संपूर्ण मंदिर संगमरवरी असून ते पश्चिमाभिमुख आहे. मंदिराची पूर्ण व्यवस्था विठोबा टेम्पल ट्रस्टतर्फे पाहिली जाते.\nमंदिरात प्रवेश करताच मंदिराची थोडक्यात माहिती देणारा शिलालेख नजरेस पडतो. मंदिरातील विठ्ठल-रखुमाईच्या मूर्ती या काळ्या पाषाणातल्या आहेत. तसंच मंदिरात तुकाराम, संत ज्ञानेश्वर आणि विठ्ठलाचे फोटो आहेत. आषाढी एकादशीला इथे पूजा आणि वेशभूषा केली जाते.\nपत्ता - तेजपाल स्कीम रोड, विले पार्ले (पूर्व)\n५) विठ्ठल रखुमाई मंदिर, वांद्रे\nहे मंदिर ७३ वर्ष जुनं असून ९ जानेवारी १९४० साली मंदिरात विठ्ठल-रखुमाई मूर्तीची स्थापना करण्यात आली. संत सेना नाभिक समाजानं ही वास्तू उभारली. संत सेना महाराजांच्या पुण्यतिथीवेळी बाळाभाऊ तुपे यांनी विठ्ठल मंदिराची कल्पना मांडली होती.\nमंदिर उभारण्यासाठी अनेकांनी आर्थिक मदत केली आहे. १९९० साली मंदिराचा सुवर्णमहोत्सव झाला. पाच-सहा वर्षांपूर्वीच करवीर पिठाच्या शंकराचार्यांच्या हस्ते मंदिरावर दोन किलो सोन्याचा कळस चढवण्यात आला.\nआषाढी एकादशीला मुंबईतल्या अनेक दिंड्या या मंदिरात दाखल होतात.\nपत्ता - जरीमरी रोड, महात्मा सेवा मंदिर जवळ, गांधी नगर, वांद्रे (पश्चिम)\n६) विठ्ठल रखुमाई मंदिर, भायखळा\nहे पुरातन मंदिर असून १२४ वर्षांपूर्वी मंंदिराची स्थापना करण्यात आली. मंदिरात ४१३ अखंड हरिनाम सप्ताह झाले आहेत. तर ६ हजार ५२ किर्तनकारांचे किर्तन झाले आहे.\nमंदिरात सकाळी १० ते १२ महिला भजन, दुपारी १ ते ४ पोथीवाचन, संध्याकाळी ६ ते ७ महिला हरिपाठ आणि त्यानंतर आरती होते.\nपत्ता - विठ्ठल मंदिर, एन. एम. जोशी मार्ग, भायखळा (पश्चिम)\n७) विठ्ठल रखुमाई मंदिर, बोरीवली\nहे मंदिर ३३ वर्ष जुनं असून १९८० साली याची स्थापना झाली. या मंदिराच्या इतिहासाबद्दल एक कथा आहे. विठ्ठलभक्त उत्तेकर यांना खुद्द विठुरायानं स्वप्नात येऊन अनुग्रह दिला. या साक्षात्कारानंतर त्यांनी मंदिराच्या ठिकाणी विठ्ठल रखुमाई मूर्तीची स्थापना केली. स्थानिक विठ्ठल भाविकांनी त्यांना मंदिर उभारण्यास हातभार लावला.\n२००१ साली या मंदिराचा जीर्णोद्धार झाला. आषाढी एकादशी निमित्त मंदिरात ३ दिवस उत्सव साजरा केला. या महोत्सवात किर्तनकारांचे किर्तन आयोजित केले जाते. मंदिरात सकाळी ४ वाजता काकड आरती, सायंकाळी ३ ते ५ वाजता महिला मंडळांचे भजन आणि ७ ते ८ वाजता विठ्ठलाची शेजारती होते. मंदिरातील विठ्ठल रखुमाईची मूर्ती ही नवसाला पावणारी आहे, असा भाविकांचा समज आहे.\nपत्ता - श्री विठ्ठल नगर रोड, देवीपाडा, बोरीवली (पूर्व)\nमराठमोळे पायलट कॅप्टन दीपक साठेंचा विमान अपघातात मृत्यू\nमुंबईत कोरोनाचे ८६२ नवे रुग्ण,४५ जणांचा दिवशभरात मृत्यू\n दिवसभरात १० हजार ९०६ जणांनी केली कोरोनावर मात\n९८ वर्षांच्या आजोबांची कोरोनावर मात\n२०२१ चा टी-२० वर्ल्ड कप भारतात\nनवी मुंबईत शुक्रवारी कोरोनाचे नवीन ३७६ रुग्ण\nव्हॉट्सअ‍ॅपने घरबसल्या करा बँकिंग कामे, 'अशी' आहे व्हॉट्सअ‍ॅप बँकिंग सुविधा\nRaksha Bandhan 2020 : भाऊरायासाठी 'अशा' बनवा घरी इकोफ्रेंडली राख्या\nRaksha Bandhan 2020 : राख्यांचा भरला ऑनलाईन बाजार, 'इथून' मिळणार राख्या घरपोच\nकोरोना काळातही रिलायन्सला १३ हजार २४८ कोटींचा नफा\nबँक��ंचे १ ऑगस्टपासून बदलणार 'हे' नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737233.51/wet/CC-MAIN-20200807231820-20200808021820-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mulnivasinayak.com/marathi/details.php?id=16028", "date_download": "2020-08-08T00:34:58Z", "digest": "sha1:SEXCBWUNI3CIJ43MIYGZ5YR3NBGIEYVV", "length": 7822, "nlines": 78, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "कोरोनाकडे लक्ष भटकवून चीनने भारतीय क्षेत्रावर ताबा मिळवला", "raw_content": "\nकोरोनाकडे लक्ष भटकवून चीनने भारतीय क्षेत्रावर ताबा मिळवला\nवॉशिंग्टन: अमेरिकेच्या प्रतिनिधी सभेने राष्ट्रीय सुरक्षा प्राधिकरण अधिनियमातील (एनडीएए) दुरुस्तीला सर्वसंमतीने मंजुरी दिली आहे. या दुरूस्तीमध्ये गलवान खोर्‍यातील भारताविरोधातील चीनची आक्रमकता आणि दक्षिण चीन सागरासारख्या विवादित क्षेत्रात चीनचे वाढते अस्तित्व यावर निशाणा साधण्यात आला आहे. भारतीय-अमेरिकन खासदार एमी बेराने कॉंग्रेस सदस्य स्टिव्ह शॅबेट यांच्यासोबत मिळून एनडीएए संशोधन सादर केले होते.\nया संशोधनात म्हटले आहे की, भारत-चीन सैन्यामध्ये पुर्व लडाखच्या एलएसीवरील अनेक भागात संघर्ष सुरू आहे. येथी परिस्थिती एवढी बिघडली होती की ज्यात २० भारतीय जवान शहीद झाले होते. एलएसी, दक्षिण चीन सागर आणि सेनकीकू द्वीप सारख्या भागात चीनचा विस्तार आणि आक्रमकता गंभीर चिंतेचा विषय आहे. प्रतिनिधी सभेने या दुरूस्तीला मंजुरी दिली.\nद्विपक्षीय संशोधनात भारताविरोधातील चीनच्या आक्रमकतेचा विरोध करण्यात आला आहे. यात म्हटले आहे की, चीनने कोरोना व्हायरसवर लक्ष भटकवून भारतीय क्षेत्रावर ताबा मिळविण्याचा व दक्षिण चीन सागरात देखील क्षेत्रीय दावा मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\nमोदींची स्तुती करणार्‍या बबिता फोगटवर सरकार मेहरबान\nमेक इन इंडियाची व्याख्याच बदलावी लागेल\nवैदिक धर्म मानणारे अन्य धर्मांवर करतायेत अतिक्रमण\nसंशोधन, रिसर्च,आणि मूलभूत शिक्षणाकडे विद्यार्थ्यांचा ओ�\nगोरक्षकांच्या दहशतीमुळे मुस्लिमांचं जगणं मुश्कील\nसरन्यायाधीशांवरची टीका ही सर्वोच्च न्यायालयाचा अवमान क\nमराठा आरक्षणाकडे महाआघाडी सरकारचे दुर्लक्ष, संघटनांचा �\nविशेष राज्याचा दर्जा काढल्यानंतरही काश्मीरातील परिस्थ�\nमुंबईतील उद्योग लवकरच सुरू करणार\n‘सुसाईड नोट’मध्ये अर्णब गोस्वामीचे नाव, कारवाई करा\nबोगस धान व��यापार्‍यांची चौकशी करून शेतकर्‍यांची लूटमार\nचिनी घुसखोरीची माहिती संरक्षण मंत्रालयाच्या वेबसाइटवर�\nधर्म आणि मंदिरं टीकवण्यासाठी हिंदूंकडे सत्ता असणे गरजे�\nफडणवीस सरकारची बळीराजा चेतना योजना ठाकरे सरकारने केली र�\nनवीन शिक्षण धोरणाला मंजुरी मिळताचा शिक्षणाच्या ब्राह्म\nविजय मल्ल्या प्रकरणातील कागदपत्रे गायब, सर्वोच्च न्याय�\nकॉंग्रेसद्वारा राम मंदिर उभारणीचे जाहीरपणे समर्थन\nप्रशांत भूषण यांनी माफी मागावी किंवा स्पष्टीकरण द्यावे\nभाजप आमदाराचा सुटला तोल, मतदाराशी बोलताना केली शिविगाळ\nदहावी-बारावी फेरपरीक्षांचा निर्णय अद्याप नाहीच, विद्या�\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737233.51/wet/CC-MAIN-20200807231820-20200808021820-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.mehtapublishinghouse.com/book-details/THREE-CUPS-OF-TEA/842.aspx", "date_download": "2020-08-07T23:25:15Z", "digest": "sha1:KQWD6XI6DJB3C72VBZ5DNLU245YTBCW7", "length": 17678, "nlines": 197, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "THREE CUPS OF TEA", "raw_content": "\nपुरस्कार विजेती पुस्तके :\nशासनमान्य यादीतील पुस्तके :\n`आम्ही कोणाही व्यक्तीसमवेत काम करण्याचे ठरविल्यास, त्या व्यक्तीबरोबर चहाचे तीन कप पिण्याची आमची परंपरा आहे. चहाचा पहिला कप घेताना तुम्ही आमच्यासाठी अनोळखी व्यक्ती असता. चहाच्या दुसऱ्या कपाबरोबर आमचे तुमच्याशी मित्रत्वाचे नाते जुळते. तिसऱ्या कपाबरोबर आम्ही तुमचे कुटुंबातील एक व्यक्ती म्हणून स्वागत करतो आणि वेळप्रसंगी कुटुंबासाठी आत्मबलिदान करण्यास आम्ही मागे पुढे बघत नाही.’ – हाजी अली. १९९३ साली के-२ शिखरावरील थरारक आणि अनर्थकारी मोहिमेवर अयशस्वी ठरलेला गिर्यारोहक ग्रेग मॉर्टेनसन, गारठलेल्या आणि पाण्यावाचून शुष्क झालेल्या अवस्थेत, वाट चुकून पाकिस्तानातील काराकोरम पर्वतराजीतील एका दरिद्री खेड्यात पोहोचतो. खेड्यातील लोकांच्या दयाळूपणाने भारावलेला मॉर्टेनसन परत येऊन मुलांसाठी शाळा बांधण्याचे वचन देतो. दिलेल्या वचनाची पूर्तता आणि मिळालेले विस्मयजनक यश याची गोष्ट म्हणजे `थ्री कप्स ऑफ टी’. तालिबानच्या दहशतवादामुळे पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या दोन देशातील वातावरण तंग आणि धोकादायक बनत गेले. परंतु अशा स्थितीत पर्वतराजींच्या कुशीत वसलेल्या आणि कल्पनातीत निसर्गलेणी ल्यालेल्या पाकिस्तानातील दुर्गम खेड्यात मॉर्टेनसन एकच शाळा बांधून थांबला नाही, तर त्याने एकूण पंचावन्न शाळा बांधल्या. ही गोष्ट म्हणजे खिळवून टाकणारे साहस आणि मानवतावादी चैतन्यातून उदयास आलेला आलेख आहे.\nआम्ही कोणाही व्यक्तिसमवेत काम करण्याचे ठरविल्यास, त्या व्यक्तीबरोबर चहाचे तीन कप पिण्याची आमची परंपरा आहे. चहाचा पहिला कप घेताना तुम्ही आमच्यासाठी अनोळखी व्यक्ती असता. चहाच्या दुसऱ्या कपाबरोबर आमचे तुमच्याशी मित्रत्वाचे नाते जुळते. तिसऱ्या कपाबरोबर आ्ही तुमचे कुटुंबातील एक व्यक्ती म्हणून स्वागत करतो आणि वेळप्रसंगी कुटुंबासाठी आत्मबलिदान करण्यास आम्ही मागे-पुढे बघत नाही. -हाजी अली. १९९३ साली के-२ शिखरावरील थरारक आणि अनर्थकारी मोहिमेवर अयशस्वी ठरलेला गिर्यारोहक ग्रेग मॉर्टेनसन, गारठलेल्या आणि पाण्यावाचून शुष्क झालेल्या अवस्थेत, वाट चुकून पाकिस्तानातील काराकोरम पर्वतराजीतील एका दरिद्री खेड्यात पोहोचतो. खेड्यातील लोकांच्या दयाळूपणाने भारावलेल्या मॉर्टेनसन परत येऊन मुलांसाठी शाळा बांधण्याचे वचन देतो. दिलेल्या वचनाची पूर्तता आणि मिळालेले विस्मयजनक यश याची गोष्ट म्हणजे ‘थ्री कप्स ऑफ टी’. तालिबानच्या दहशतवादामुळे पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या दोन देशातील वातावरण तंग आणि धोकादायक बनत गेले. परंतु अशा स्थितीत पर्वतराजींच्या कुशीत वसलेलं आणि कल्पनातील निसर्गलेणी ल्यालेल्या पाकिस्तानातील दुर्गम खेड्यात मॉर्टेनसन एकच शाळा बांधून थांबला नाही, तर त्याने एकूण पंचावन्न शाळा बांधल्या, ही गोष्ट म्हणजे खिळवून टाकणारे साहस आणि मानवतावादी चैतन्यातून उदयास आलेला आलेख आहे. ...Read more\nएस.एल.भैरप्पा ज्यांच्या लेखनाच्या प्रेमात पडल्या सारखं सध्या मला झालं आहे. आवरण आणि धर्मश्री नंतर वंशवृक्ष ही त्यांची अतिशय गाजलेली कादंबरी जीच्या वर पुढे चित्रपटही निघाला ज्यात गिरीश कर्नाड यांनी राज या मध्यवर्ती कथानकाची भूमिका चित्रपटात बजावली आे. तशी ती भूमिका त्यांना व कथानकाला साजेशीच होती त्यामुळे कादंबरीत जेव्हा जेव्हा राज चा उल्लेख येतो तेव्हा समोर गिरीश कर्नाडच दिसतात. कादंबरीचा मध्यवर्ती विषय आहे वंश आणि त्या वंश वृध्दीसाठी आसूसलेली दोन कुटुंब आणि दोन वंशाचे दिवे ज्यात एक जण वडीलांच्या तर एक जण आईच्या प्रेमासाठी मुकलेला आहे. कथा सुरु होते सदाशिवराव आणि श्रीनिवास क्षोत्रींच्या कथानकां पासून श्रीनिवास क्षोत्रींचा तरुण मुलगा नदीत वाहून गेलेला आहे ज्यामुळे घरात एक तरुण पत्नी एका लहन मुलाची आई असून विधवा झालेली आहे. संस्कृतचे पंडीत असणार्या श्रीनिवास यांच्याकडे म्हैसूरचे प्रसिध्द इतिहासाचे अध्यापक सदाशिव राव आलेले असतात ज्यांना भारताचा बृहृत इतिहास पाच खंडात लिहायचा आहे त्यातला एक खंड लिहून झालेला असतो जो ते दाखवायला आणि मार्गदर्शन घ्यायला श्रीनिवास शास्त्रींकडे आलेले असतात. सतत संशोधनात असल्यामुळे सदाशिवरावांचे आपली बायको नागलक्ष्मी हिच्याकडे कायम दूर्लक्ष असते. तर लहान भाऊ राज नुकताच लंडन वरुन म्हैसूरला घरी आलेला असतो. राज प्राध्यापक म्हणून कॉलेज मधे त्याच्या नाटक मंडळामुळे प्रसिध्द असतो पुढे या सगळ्यांच्या आयुष्यात एक वादळ येतं श्रीनिवास शास्त्रींची विधवा सून कॉलेज शिकायला म्हैसूरला येते आणि राज आणि तीचं प्रेम एकमेकांवर बसतं , इकडे सदाशिवराव श्रीलंकन संशोधिका करुणा रत्नेमुळे हिच्यामुळे प्राभावित होऊन तिच्याशी दुसरं लग्न करतात .या नंतर असणारी कथा ही खरचं वाचायलाच हवी .या कादंबरीचा शेवट ज्या प्रकारे भैरप्पांनी केलाय त्याला तोड नाही. वंशवृक्ष वाढवण्यासाठी झालेली फसवणूक, काहींची तगमग याचं दुःख हे सर्वांनाच गुरफटून टाकतं ज्यात कात्ययनी ,करुणारत्ने यांची झालेली परवड तर नागलक्ष्मीचं टाकलेली बायको म्हणून झालेली कुचंबणा, सनातन विचारांचे श्रीनिवास,बायकोच्या सुखासाठी आसुसलेला आणि सगळ्याःची काळजी घेणारा राजा, संशोधनात गुरफटलेले सदाशिवराव ही पात्रे रंगवताना सर्वांचे भावतरंग ,विचार , समांतर चाललेली कथानके म्हणजे चित्रपटाचे उत्कृष्ट पटकथा आपण वाचतोय असंच वाटत राहतं. ...Read more\nलिटिल मास्टर सचिन तेंडुलकर ने स्वतःच्या शब्दात घेतलेला स्वतःच्या कारकीर्दी चा आढावा. अत्यंत सुंदर पुस्तक प्रतयेकाने वाचावे असे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737233.51/wet/CC-MAIN-20200807231820-20200808021820-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/international/international-news/china-india-got-lot-richer-but-refused-to-take-on-any-more-responsibilities-said-us-senator/articleshow/77281312.cms?utm_source=mostreadwidget", "date_download": "2020-08-08T00:33:10Z", "digest": "sha1:FNS626BDJL4R535APUPPMCS77NW26JZG", "length": 15146, "nlines": 107, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "US on India China: कोण म्हणतो भारत गरीब देश आहे\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nकोण म्हणतो भारत गरीब देश आहे; अमेरिकेच्या सिनेटमध्ये खडाजंगी\nग्लोबल वार्मिंगच्या मुद्यावर अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी भारत, चीन, रशियावर टीका केली होती. आता भारत व चीन हे देश श्रीमंत असून जबाबदारीतून पळ काढत असल्याचा आरोप अमेरिकेचे सिनेटर चक ग्रास्सले यांनी केला आहे.\n'कोण म्हणतो भारत, चीन विकसनशील देश, हे तर श्रीमंत देश'\nवॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ग्लोबल वार्मिंगच्या मुद्यावर भारत, चीनवर टीका केल्यानंतर आता अमेरिकन सिनेटरनेही भारत-चीनवर टीका केली आहे. भारत आणि चीन या दोन्ही देशांनी मागील दोन दशकात मोठी झेप घेतली असून हे देश श्रीमंत झाले आहेत. मात्र, या दोन्ही देशांची नवीन जबाबदारी घेण्याची तयारी नसल्याचे अमेरिकन सिनेटर चक ग्रास्सले यांनी म्हटले.\nअमेरिकन सिनेटर ग्रास्सले हे अर्थ समितीचे अध्यक्ष आहे. त्यामुळे त्यांच्य वक्तव्य मोठे समजले जात आहे. जागतिक व्यापार संघटनेवर अमेरिकन काँग्रेसमध्ये झालेल्या चर्चेदरम्यान त्यांनी ही टिप्पणी केली. त्यांनी म्हटले की, मागील दोन दशकात चीन आणि भारतासारखे देश अधिकच श्रीमंत झाले आहेत. मात्र, त्यांनी नवीन जबाबदारी घेण्यास नकार दिला आहे. अशा वेळेस राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याकडून हा असमतोल दूर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. जागतिक व्यापार संघटनेला अधिक तार्किकपणे निर्णय घेण्यास भाग पाडण्याच्या ट्रम्प यांच्या प्रयत्नाचे कौतुक करावे लागतील असेही त्यांनी सांगितले.\nवाचा: ट्रम्प यांची चीनसोबत भारतावरही टीका; सांगितले 'हे' कारण\nभारत आणि चीन या दोन देशांनी स्वत:ला विकसनशील देश असल्याचा दावा करत विशेष सवलत, व्यवहार करावा अशी अपेक्षा बाळगतात. या दोन्ही देशांना कॅमेरून सारख्या देशाला मिळणाऱ्या सवलती, सुविधा हव्या असल्याची टीका त्यांनी केली.\nदरम्यान, ग्लोबल वार्मिंगच्या मुद्यावर ट्रम्प यांनी रशिया, चीनसह भारतावर टीका केली आहे. भारत, चीन आणि रशिया हे तिन्ही देश हवेच्या गुणवत्तेकडे लक्ष देत नसल्याचा आरोप त्यांनी केला. ट्रम्प यांनी पॅरिस करारावरही टीका करत अमेरिकेने यातून बाहेर पडण्याचे समर्थन केले.\nवाचा: 'तुर्कस्तानची 'तिरकी' चाल; भारतातील मुस्लिमांच्या ब्रेन वॉशिंगसाठी फंडिंग'\nट्रम्प यांनी म्हटले की, पॅरिस करारावर अंमल केला असता तर अमेरिका हा स्पर्धक देश ���ाहिला नसता. अमेरिकेच्या विकासावर याचा परिणाम झाला असता. अनेक अमेरिकन नागरिकांच्या नोकऱ्या, उद्योग, कारखाने हे चीनमध्ये अथवा इतर देशांमध्ये गेले असते. अमेरिकेने आपल्या हवेच्या दर्जाकडे लक्ष द्यावे. मात्र, स्वत:च्या देशातील हवेच्या दर्जाकडे चीन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केला. भारतानेही आपल्या देशातील हवेच्या गुणवत्तेकडे दुर्लक्ष केले आहे. रशियाही याच मार्गावरून चालत असून फक्त अमेरिकाच आपल्या देशातील हवेच्या गुणवत्तेकडे लक्ष देत असल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\nपाहा: किंचाळ्या, रक्ताचे सडे...भीषण स्फोटानंतर उद्धवस्त...\nCoronavirus रशियाची करोनावरील लस, WHOने दिला गंभीर इशार...\nCoronavirus चीन: करोनामुक्त झालेल्या ९० टक्के बाधितांच्...\nचीनमध्ये आणखी एका आजाराचा हाहाकार; सात दगावले, ६० हून अ...\n‘नासा’ची मंगळ मोहीम सुरू; मंगळावर हेलिकॉप्टर उडवणार महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nसुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी रिया चक्रवर्तीला अटक होणार\n'संयुक्त राष्ट्रा'च्या गाडीतील आक्षेपार्ह सेक्स व्हिडिओ व्हायरल\nहरयाणा: सेक्स रॅकेट उघडकीस\nमार्क्ससाठी सेक्स घोटाळा: विरोधकांची CBI चौकशीची मागणी\nऔरंगाबादमध्ये जीवाची बाजी लावून तरुणांनी वाचवले बुडणाऱ्या तरुणाचे प्राण\nराफेल विमाने भारतात दाखल, नौदलाकडून स्वागत\nदेशकेरळ विमान दुर्घटना टेबलटॉप रनवेमुळे समजून घ्या दुर्घटनेचं कारण\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\nकोल्हापूरब्रह्मनाळमध्ये नवी बोट पोहचताच परत मागितली; मंत्र्याने केला फोन\nदेशचीनमधून बाहेर पडणाऱ्या विदेशी कंपन्यांना गुजरातचे रेड कार्पेट\nनागपूरअनैतिक संबंधात अडचण ठरणाऱ्या पतीची प्रियकराच्या मदतीने हत्या\nदेश'पावसामुळे धावपट्टीचा अंदाज न आल्याने विमानाला अपघात'\nLive: कोल्हापूरात दिवसभरात २४० करोना बाधित रुग्ण आढळले\nमुंबईएअर इंडिया विमान अपघातात महाराष्ट्रातील वैमानिकाचा मृत्यू\nमुंबईरिया चक्रवर्तीची ८ तास चौकशी; कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता\nविज्ञान-तंत्रज्ञानइंडियन ब्रँड Shinco चे ३ जबरदस्त टीव्ही लाँच, जाणून घ्या किंमत-फीचर्स\nमोबाइलसर्वात जास्त विकला जाणारा अँड्रॉयड फोन झाला स्वस्त; नवी किंमत पाहा\nहेल्थनिरोगी आरोग्यासाठी वयानुसार किती वेळ झोपणे ठरेल योग्य\nआजचं भविष्यमकर : स्वतःच्या आनंदात रममाण व्हाल; वाचा, आजचे राशीभविष्य\nरिलेशनशिपभावाच्या संगतीत बहिण बनू शकते एक चांगली व्यक्ती, आम्ही नाही विज्ञान म्हणतंय हे\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737233.51/wet/CC-MAIN-20200807231820-20200808021820-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/international/international-news/chinese-backed-hackers-targeted-covid-19-vaccine-firm-moderna/articleshow/77276903.cms", "date_download": "2020-08-07T23:42:00Z", "digest": "sha1:LDN2GME4S3ZVUO2UFFWFEMMPQ3HVSK5M", "length": 15230, "nlines": 109, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": " लस बनवणाऱ्या 'या' कंपनीवर सायबर हल्ला\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nCoronavirus करोना: चीनचे वाकडं पाऊल लस बनवणाऱ्या 'या' कंपनीवर सायबर हल्ला\nCorona Vaccine by Moderna Inc: चिनी हॅकर्सने लक्ष्य केलेल्या कंपन्यांपैकी तीन कंपन्या या करोना लशीच्या संशोधनाशी निगडीत असल्याची माहिती समोर आली आहे. अमेरिकेची मॉडर्ना इंक कंपनीची लस चाचणी अंतिम टप्प्यात असून कंपनी एफबीआयच्या संपर्कात असल्याचे समोर आले आहे.\nवॉशिंग्टन: करोनाच्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी काही देशांमध्ये लस विकसित करण्याचे प्रयत्न सुरू आहे. काही लशींची चाचणी अंतिम टप्प्यात पोहचली असून आता लस स्पर्धा तीव्र झाली आहे. अशातच आता हॅकर्सद्वारे लस संशोधनाची माहिती चोरीचा आरोप करण्यात येत आहे. सरकारी पाठबळ असलेल्या चीनच्या हॅकर्सने अमेरिकेच्या मॉडर्ना इंक कंपनीवर सायबर हल्ला केला असल्याचा दावा अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.\nमागील आठवड्यात अमेरिकेच्या न्याय विभागांनी दोन चिनी नागरिकांवर अमेरिकेत हेरगिरी करत असल्याचा आरोप केला होता. ज्या ठिकाणी हेरगिरी करत असल्याचा आरोप झाला त्यातील तीन ठिकाणे ही करोना संशोधन सुरू आहे. चीनच्या हॅकर्सने जानेवारीमध्ये मॅसच्यूसेटच्���ा एका बायोटेक कंपनीच्या नेटवर्कची रेकी केली होती. ही कंपनी करोनाच्या लशीवर काम करत आहे. या माहितीच्या आधारे ही कंपनी मॉडर्ना इंक कंपनी असण्याची दाट शक्यता आहे. अमेरिकेची फेडरल ब्युरो ऑफ इन्वेस्टिगेशन (एफबीआय) ही मॉडर्ना कंपनीच्या संपर्कात असल्याचे मॉडर्ना कंपनीने म्हटले आहे.\nवाचा: 'या' तीन देशांतून जगभरात फैलावला करोनाचा संसर्ग\nमॉडर्ना कंपनीचे प्रवक्ता रे जॉर्डन यांनी सांगितले की, मॉडर्ना कंपनी संभाव्य सायबर धोक्याबाबत सतर्क आहे. त्याशिवाय एक अंतर्गत टीम असून इतर सुरक्षा विषयक टीम, प्राधिकरणांसोबत चांगले संबंध ठेवून संभाव्य धोक्यांबाबत विश्लेषण करतात त्यामुळे महत्त्वाची माहिती सुरक्षित ठेवता येत असल्याचे त्यांनी म्हटले.\nवाचा: करोनाची लस अंतिम टप्प्यात; 'इतकी' असणार लशीची किंमत\nत्याशिवाय, कॅलिफोर्निया आणि मॅरिलँडच्या बायोटेक कंपन्यांही हॅकर्सच्या निशाण्यावर असल्याची चर्चा आहे. कॅलिफोर्नियाची कंपनी अॅण्टीवायरल औषधांवर संशोधन करत होते. मॅरिलँड कंपनीनेदेखील जानेवारीत लस विकसित करण्याचा प्रयत्न केला होता. पहिली कंपनी Gilead Sciences Inc आणि दुसरी कंपनी Novavax Inc असू शकते. दोन्ही कंपन्यांनी सायबर हल्ल्याबाबत काहीही भाष्य केले नाही.\n वासावरून कुत्रे ओळखणार करोनाबाधित व्यक्ती\nदरम्यान, मागील दोन आठवड्यात चिनी हॅकर्स ली शियाऊ आणि डॉन्ग जियाशी यांच्यावर हॅकिंग करण्याचा आरोप लावण्यात आला होता. या दोघांनी करोना लशीची संबंधित मेडिकल रिसर्च ग्रुपलाही लक्ष्य केले होते.\nसध्या काही मोजक्याच लशींची अंतिम टप्प्यातील चाचणी सुरू आहे. यामध्ये चीनच्या लशींचा समावेश आहे. चीनसोबत अमेरिकेची मॉडर्ना इंक आणि ब्रिटनची Oxford-AstraZeneca च्या लशीची चाचणी अंतिम टप्प्यात आहे. तर, दुसरीकडे रशियानेही १२ ऑगस्टपूर्वी लस उपलब्ध होणार असल्याचा दावा केला आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\nपाहा: किंचाळ्या, रक्ताचे सडे...भीषण स्फोटानंतर उद्धवस्त...\nCoronavirus रशियाची करोनावरील लस, WHOने दिला गंभीर इशार...\nCoronavirus vaccine करोना लस: ब्रिटनसोबत आणखी एका भारती...\nलेबनानची राजधानी बैरुत भीषण स्फोटांनी हादरली; ७३ ठार, ३...\nपाकिस्तानचा अफगाणिस्तानवर हल्ला, ९ ठार अनेक जखमी महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nसुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी रिया चक्रवर्तीला अटक होणार\n'संयुक्त राष्ट्रा'च्या गाडीतील आक्षेपार्ह सेक्स व्हिडिओ व्हायरल\nहरयाणा: सेक्स रॅकेट उघडकीस\nमार्क्ससाठी सेक्स घोटाळा: विरोधकांची CBI चौकशीची मागणी\nऔरंगाबादमध्ये जीवाची बाजी लावून तरुणांनी वाचवले बुडणाऱ्या तरुणाचे प्राण\nराफेल विमाने भारतात दाखल, नौदलाकडून स्वागत\n कोकणात गणपती स्पेशल ट्रेन, २ दिवसांत घोषणा\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\nनागपूरअनैतिक संबंधात अडचण ठरणाऱ्या पतीची प्रियकराच्या मदतीने हत्या\nदेशचीनमधून बाहेर पडणाऱ्या विदेशी कंपन्यांना गुजरातचे रेड कार्पेट\nमुंबईरिया चक्रवर्तीची ८ तास चौकशी; कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता\nअन्य खेळ'राम मंदिराच्या भूमी पुजनाची शिळा अनेकांच्या छातीवर ठेवलीए' मोदीविरोधकांना डिवचले\nLive: कोल्हापूरात दिवसभरात २४० करोना बाधित रुग्ण आढळले\nकोल्हापूरब्रह्मनाळमध्ये नवी बोट पोहचताच परत मागितली; मंत्र्याने केला फोन\nमुंबईएअर इंडिया विमान अपघातात महाराष्ट्रातील वैमानिकाचा मृत्यू\nहेल्थनिरोगी आरोग्यासाठी वयानुसार किती वेळ झोपणे ठरेल योग्य\nविज्ञान-तंत्रज्ञानइंडियन ब्रँड Shinco चे ३ जबरदस्त टीव्ही लाँच, जाणून घ्या किंमत-फीचर्स\nमोबाइलसर्वात जास्त विकला जाणारा अँड्रॉयड फोन झाला स्वस्त; नवी किंमत पाहा\nआजचं भविष्यमकर : स्वतःच्या आनंदात रममाण व्हाल; वाचा, आजचे राशीभविष्य\nकार-बाइककिआ सॉनेटपासून टाटा HBX पर्यंत, ऑगस्टमध्ये या ४ कार येताहेत\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737233.51/wet/CC-MAIN-20200807231820-20200808021820-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/ganesh-association-insurance/articleshow/53919934.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article1", "date_download": "2020-08-08T00:57:14Z", "digest": "sha1:JTAPPVLH6DUX373YDTS2NYL75M32G52E", "length": 14634, "nlines": 115, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्य�� सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nगणपती मंडळांना स्वस्तात विमा\nवैशिष्ट्यपूर्ण गणेशमूर्ती, आकर्षक देखावा किंवा जत्रा यासारख्या कारणांमुळे दरवर्षी मुंबई, ठाणे, पुणे व त्यालगतच्या परिसरातील सार्वजनिक गणेशोत्सवांत भाविकांची मोठी गर्दी होते. त्याचबरोबर मंडळांची विविध प्रकारची जोखीमही वाढते.\nवैशिष्ट्यपूर्ण गणेशमूर्ती, आकर्षक देखावा किंवा जत्रा यासारख्या कारणांमुळे दरवर्षी मुंबई, ठाणे, पुणे व त्यालगतच्या परिसरातील सार्वजनिक गणेशोत्सवांत भाविकांची मोठी गर्दी होते. त्याचबरोबर मंडळांची विविध प्रकारची जोखीमही वाढते. अशावेळी इच्छा असूनही महागड्या प्रीमियममुळे मंडळांना उत्सव काळात विमा काढता येत नाही. म्हणून 'ओरिएंटल इन्शुरन्स' या केंद्र सरकारच्या अखत्यारीतील विमा कंपनीने राज्यभरातील सर्व मंडळांसाठी स्वस्तात विमा योजना जाहीर केली आहे. त्याअंतर्गत मंडळांना अवघ्या तीन हजार रुपयांच्या एकरकमी प्रीमियममध्ये विविध सहा प्रकारांतील जोखमींसाठी सहा लाख रुपयांचा तसेच मंडळांच्या ५० कार्यकर्त्यांना अपघात विमा उपलब्ध होणार आहे.\nमहत्त्वाचे म्हणजे विम्यासाठी लागू असलेल्या जोखमींमध्ये नैसर्गिक आपत्तींबरोबरच बॉम्बस्फोट किंवा दहशतवादी हल्ला, घातपात यांचाही समावेश आहे. आग, भूकंप, घुसखोरी, लूट तसेच गणरायाची आभूषणे, दानपेटीतील रकमेची चोरी किंवा बाप्पाच्या प्रसादातून भाविकांना विषबाधा, भाविकांबाबतचे जनदायित्त्व तसेच कार्यकर्त्यांना अपघात झाल्यास 'सार्वजनिक श्री गणेशोत्सवाचे विमा छत्र' या विम्याअंतर्गत मंडळांना आर्थिक आधार मिळेल. अवघ्या तीन हजारांच्या एकरकमी प्रीमियममध्ये सहा प्रकारांतील जोखमींसाठी प्रत्येकी एक लाखापर्यंत तर पावणेतीन लाख रुपयांच्या प्रीमियममध्ये सहा प्रकारांतील जोखमींसाठी प्रत्येकी दोन कोटी रुपयांपर्यंतचा विमा उपलब्ध आहे. त्याशिवाय वेगवेगळ्या प्रीमियमनुसार वेगवेगळ्या रकमेचा विमाही उपलब्ध आहे. विम्याचे क्षेत्र मुख्य प्रवेशद्वारापासून मंडपापर्यंत मर्यादित असेल. नोंदणीकृत मंडळांना 5 सप्टेंबर ते विसर्जनाच्या दुसऱ्या दिवसापर्यंत (कमाल २३ दिवस) या कालावधीसाठी हे विमा कवच मिळू शकेल. आयआरएम इन्शुरन्स ब्रोकर्स या योजनेत ओरिएंटलसाठी समन्वयाची भूमिका बजावत आहे, असे ओरिएंटलचे सचिन खानविलकर यांनी 'मटा'ला सांगितले. या योजनेची माहिती व लाभ घेण्यासाठी मंडळांनी ९८०२०७१९८३ (आसावरी देसाई), ९५९४०६२२६० (श्रीकांत बडद) किंवा ०२२-४३२१५८०० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन ओरिएंटलने केले आहे.\n'गणेशगल्ली'चा सहा कोटींचा विमा\n'मुंबईचा राजा' लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ (गणेशगल्ली) या उत्सवात दरवर्षी भाविकांची मोठी गर्दी होते. त्यामुळे या मंडळानेही ओरिएंटलच्या या योजनेअंतर्गत एकूण सहा कोटी रुपयांचा विमा काढण्याचे ठरवले आहे. या मंडळाचे सरचिटणीस स्वप्नील परब यांनी 'मटा'ला ही माहिती दिली.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\n‘चला हवा येऊ द्या’विरोधात संताप...\nAaditya Thackeray: 'पावसात बाहेर पडण्यासारखी मुंबई ठेवल...\nAaditya Thackeray: आदित्य ठाकरे धमकी देत आहेत का\nAaditya Thackeray आदित्य ठाकरे यांनी मौन सोडले; सुशांतच...\nमुंबई महापालिकेच्या स्वायत्ततेला धक्का नाही महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nसुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी रिया चक्रवर्तीला अटक होणार\n'संयुक्त राष्ट्रा'च्या गाडीतील आक्षेपार्ह सेक्स व्हिडिओ व्हायरल\nहरयाणा: सेक्स रॅकेट उघडकीस\nमार्क्ससाठी सेक्स घोटाळा: विरोधकांची CBI चौकशीची मागणी\nऔरंगाबादमध्ये जीवाची बाजी लावून तरुणांनी वाचवले बुडणाऱ्या तरुणाचे प्राण\nराफेल विमाने भारतात दाखल, नौदलाकडून स्वागत\nहसा लेकोMarathi Joke: जुने दिवस आणि कलियुग\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\nदेश'अयोध्येत मशिदीसोबत रुग्णालय उभारण्यासाठी १ महिन्याचा पगार देणार'\nमुंबईदिवसभरात १० हजार ९०६ रुग्णांची करोनावर मात; ३०० दगावले\nदेशदिल्लीत १२ वर्षांच्या निर्भयाची मृत्युशी झुंज, ICU मध्ये हलवले\nदेशकेरळ विमान दुर्घटनेतील मृतांची संख्या १७ वर, जखमींवर उपचार सुरू\nकोल्हापूरब्रह्मनाळमध्ये नवी बोट पोहचताच परत मागितली; मंत्र्याने केला फोन\nमुंबईराज्यात महावीजबिल घोटाळा; सरकारवर भाजपचा 'हा' गंभीर आरोप\nदेश'पावसामुळे धावपट्टीचा अंदाज न आल्याने विमानाला अपघात'\nविज्ञान-तंत्रज्ञानइंडियन ब्रँड Shinco चे ३ जबरदस्त टीव्ही लाँच, जाणून घ्या किंमत-फीचर्स\nहेल्थन��रोगी आरोग्यासाठी वयानुसार किती वेळ झोपणे ठरेल योग्य\nआजचं भविष्यमकर : स्वतःच्या आनंदात रममाण व्हाल; वाचा, आजचे राशीभविष्य\nविज्ञान-तंत्रज्ञानAmazon सेलचा शेवटचा दिवस, कमी किंमतीत मिळताहेत जबरदस्त गॅझेट्स\nमोबाइलसर्वात जास्त विकला जाणारा अँड्रॉयड फोन झाला स्वस्त; नवी किंमत पाहा\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737233.51/wet/CC-MAIN-20200807231820-20200808021820-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/maharashtra/state-government-adamant-on-not-taking-the-final-year-exams-152308.html", "date_download": "2020-08-08T00:51:37Z", "digest": "sha1:MEVXDAD2KVHVCYRDB2OECVVJWT6VMPFF", "length": 29678, "nlines": 223, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "Coronavirus: विद्यापीठीय शैक्षणिक अंतिम वर्ष परीक्षा न घेण्यावर राज्य सरकार ठाम; इतर राज्यांसोबतही चर्चा केली जाणार | 📰 LatestLY मराठी", "raw_content": "\nमुंबईमध्ये आज कोरोना विषाणूच्या 862 रुग्णांची नोंद, एकूण रुग्णांची संख्या 1,21,027 वर; 7 ऑगस्ट 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nशनिवार, ऑगस्ट 08, 2020\nCoronavirus in Mumbai: मुंबईमध्ये आज कोरोना विषाणूच्या 862 रुग्णांची नोंद; एकूण संक्रमितांची संख्या 1,21,027 वर\nAir India Flight Accident: केरळच्या कोझिकोड येथे झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघातामध्ये 16 मृत्यू, 123 जखमी आणि 15 गंभीर जखमी; शोध व बचावकार्य पूर्ण\nSword of Honor असलेल्या वैमानिक दीपक साठे यांचा केरळमधील कोझिकोड येथे Air India विमान अपघातात मृत्यू\nमुंबईमध्ये आज कोरोना विषाणूच्या 862 रुग्णांची नोंद, एकूण रुग्णांची संख्या 1,21,027 वर; 7 ऑगस्ट 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nNationalism On Vaccine: लसीबाबत राष्ट्रवाद करणे योग्य नव्हे, जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा\nKerala Flight Accident: कोझिकोड येथे Air India चे विमान धावपट्टीवर उतरताना घसरून दरीत कोसळले; वैमानिक दीपक वसंत साठे यांचा मृत्यू, मदतकार्य सुरु\nIdukki Landslide: केरळच्या इडुक्की भूस्खलनातील मृत्यूंची संख्या पोहोचली 15 वर; CM Pinarayi Vijayan यांच्याकडून प्रत्येकी 5 लाखाची मदत जाहीर\nराशीभविष्य 8 ऑगस्ट 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nAir India flight Skidded Watch Video: केरळमधील कोझीकोडच्या करिपूर विमानतळावर एअर इंडियाच्या विमानाला अपघात, पाहा व्हिडिओ\nCoronavirus treatment charges: कोरोना व्हायरस उ���चारांवरील खासगी रुग्णालयांच्या वाढत्या बिलाला भरारी पथकांचा चाप- राजेश टोपे यांची माहिती\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nCoronavirus in Mumbai: मुंबईमध्ये आज कोरोना विषाणूच्या 862 रुग्णांची नोंद; एकूण संक्रमितांची संख्या 1,21,027 वर\nठाणे: गणपती विसर्जन घाट येथे 50 वर्षीय महिलेचा मृतदेह आढळला\nMumbai Quarantine: शहरात येणाऱ्यांसाठी 14 दिवस क्वारंटाईन बंधनकारक- मुंबई महापालिका\nThane MNS chief Avinash Jadhav’s Get Bail: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठा दिलासा; मनसे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना अखेर जामीन मंजूर\nAir India Flight Accident: केरळच्या कोझिकोड येथे झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघातामध्ये 16 मृत्यू, 123 जखमी आणि 15 गंभीर जखमी; शोध व बचावकार्य पूर्ण\nमुंबईमध्ये आज कोरोना विषाणूच्या 862 रुग्णांची नोंद, एकूण रुग्णांची संख्या 1,21,027 वर; 7 ऑगस्ट 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nKerala Flight Accident: कोझिकोड येथे Air India चे विमान धावपट्टीवर उतरताना घसरून दरीत कोसळले; वैमानिक दीपक वसंत साठे यांचा मृत्यू, मदतकार्य सुरु\nIdukki Landslide: केरळच्या इडुक्की भूस्खलनातील मृत्यूंची संख्या पोहोचली 15 वर; CM Pinarayi Vijayan यांच्याकडून प्रत्येकी 5 लाखाची मदत जाहीर\nNationalism On Vaccine: लसीबाबत राष्ट्रवाद करणे योग्य नव्हे, जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा\nHigh Profile Twitter Account Hack करणार्‍या अल्पवयीन मुलाच्या विरुद्ध ऑनलाईन सुनावणी दरम्यान स्क्रीन वर लागले Porn, Rap Vidoes\nअमेरिकेमध्ये TikTok, WeChat वर बंदी; US President Donald Trump प्रशासनाकडून व्यवहार बंद करण्याला 45 दिवसांची मुदत\nBeirut Blast: बेरूत स्फोटातील मृतांची संख्या पोहोचली 157 वर, 5000 हून अधिक जखमी; विविध देशांतून मदतीचा ओघ सुरु, भारतही करणार सहाय्य\nWhatsApp युजर्सला Picture In Picture मोडमध्ये पाहता येणार ShareChat व्हिडिओ\nFacebook कर्मचाऱ्यांना कोरोनाच्या पार्श्वभुमीर येत्या जुलै 2021 पर्यंत Work From Home करण्याची मुभा\nSamsung Galaxy Note 20 आणि Galaxy Note 20 Ultra भारतात प्री-बुकिंगसाठी उपलब्ध, जाणून घ्या किंमतीसह फिचर्स\nAmazon Prime Day sale 2020: 'या' टॉप 5 स्मार्टफोन दिली जातोय भारी डिस्काउंट, जाणून घ्या ऑफर\nबहुप्रतिक्षित Kia Sonet Compact SUV कार अखेर भारतात लाँच; याचे शानदार फीचर्स पाहून तुम्हीही व्हाल थक्क\nVespa आणि Aprilia Scooters वर गणेश चतुर्थी निमित्त तब्बल 20 हजारापर्यंत मिळणार कॅशबॅक\nKTM 250 Duke BS6 भारतात लॉन्च, किंमत 2.09 लाख रुपये\n आता कार आणि दुचाकी विकत घेणे झाले स्वस्त; विमा नियमात झाले बदल, जाणून घ्या सविस्तर\nT20 World Cup 2021 In India: टी-20 विश्वचषक स्पर्धेचे भारतात आयोजन, ICC बैठकीत निर्णय\nIPL 2020 Sponsorship: आयपीएलचे मुख्य प्रायोजक म्हणून चिनी मोबाइल कंपनी VIVO चा करार यंदासाठी स्थगित, BCCI कडून अधिकृत घोषणा\nIPL 2020: 'कोविड-19 ची एकही पॉसिटीव्ह केस आयपीएलला बंद होऊ शकते', KXIP चे सहमालक नेस वाडिया यांनी मांडलं मत\nSachin Tendulkar-Rahul Dravid: 'राहुल द्रविडच्या खेळाने अनेकदा सचिनला तेंडुलकरलाही झाकून टाकलं,' पाकिस्तानी क्रिकेटपटूने सचिन-द्रविडची तुलना करत केले महत्वाचे विधान\nSushant Singh Rajput Case: रिया चक्रवर्तीचे Call Details झाले उघड; सुशांतसिंह राजपूतच्या मृत्युनंतर बांद्रा DCP Abhishek Trimukhe यांच्याशी झाले अनेकवेळा बोलणे\nSocial Media Fake Followers Racket Case: फेक फॉलोअर्स प्रकरणी गुन्हे शाखेत रॅपर बादशहा दाखल\nमनोरंजन क्षेत्रातील 65 वर्षावरील व्यक्तींना चित्रपटाच्या सेटवर काम करण्यास बॉम्बे हायकोर्टाकडून परवानगी\nParas Nayal Passes Away: सिनेसृष्टीतील प्रसिद्ध फिटनेस ट्रेनर पारस नयाल याचे निधन; टायगर श्रॉफ, आयशा श्रॉफ यांनी वाहली श्रद्धांजली\nराशीभविष्य 8 ऑगस्ट 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nBreast Feeding During Coronavirus: कोरोना संकट काळात स्तनपान करताना काय काळजी घ्यावी महाराष्ट्र सरकार तर्फे खास मार्गदर्शन (Watch Video)\nSankashti Chaturthi Wishes: संकष्टी चतुर्थी च्या मराठी शुभेच्छा Messages, Whatsapp Status च्या माध्यमातुन देत करा गणरायला वंंदन\nInternational Beer Day 2020: आंतरराष्ट्रीय बियर डे निमित्त अनेकांच्या Favourite Drink विषयी 'या' खास गोष्टी जाणुन घ्या\nPIB Fact Check: शहरात 15 कि.मी. अंतरावर प्रवास करताना चालकाने हेल्मेट घालण्याची आवश्यकता नाही जाणून घ्या व्हायरल WhatsApp Message मागील सत्य\nGirl Walking on Building's Outer Wall Video: सोशल मीडियात व्हायरल होणारा 'Hiranandani Estate'मधील व्हिडिओ ठाण्याचा नसून चैन्नईमधील जुना व्हिडीओ; ठाणे पोलिसांची माहिती\nSherlyn Chopra Hot Nurse Video: शर्लिन चोपडा ने हॉट नर्स च्या रुपात व्हिडिओ पोस्ट करुन फॅन्सला विचारला 'हा' प्रश्न\nBinod Funny Memes and Jokes Are Trending on Social Media: पहा सोशल मीडियामध्ये व्हायरल होत असलेले धम्माल 'बिनोद' मिम्स आणि कसा सुरू झाला ट्रेंड\nभारत: कोरोना व्हायरस लाईव्ह मॅप\nउपचार सुरु असलेले एकूण रुग्ण\nCoronavirus: विद्यापीठीय शैक्षणिक अंतिम वर्ष परीक्षा न घेण्यावर राज्य सरकार ठाम; इतर राज्यांसोबतही चर्चा केली जाणार\nमहाराष्ट्र अण्णासाहेब चवरे| Jul 13, 2020 04:59 PM IST\nराज्यावर असलेले कोरोना व्हायरस (Coronavirus) संकट पाहता विद्यापीठ अंतिम शैक्षणीक वर्षाच्या परीक्षा घ्यायला राज्य सरकार सद्यास्थितीत तरी तयार नसल्याचे दिसते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन समिती (Disaster Management Committee) यांच्यात मंत्रालयात आज दुपारी एक वाजता बैठक पार पडली. या बैठकीत राज्य सरकार परीक्षा (Final Year Exams) न घेण्यावर ठाम असल्याचा निर्णय झाला. त्यामुळे कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊन या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या युजीसी आणि राज्य सरकार यांच्यातील संघर्ष थांबण्याची चिन्हे तुर्तास तरी दिसत नाही.\nया बैठकीत विद्यापीठ अंतिम वर्षाच्या परीक्षा घेणं शक्य नाही. कोरोना संकट कमी झाल्यावर परीक्षा घेण्याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो. तसेच, परीक्षा घेण्याबाबत देशातील इतरही विविध राज्यांची भूमिका काय आहे हेही चर्चेद्वारे जाणून घेतले जाईल, असे ठरले. केवळ महाराष्ट्रच नव्हे तर पंजाब, ओदिशा, तमिळनाडू, पश्चिम बंगाल आणि दिल्ली या राज्यांनीही विद्यापीठ अंतिम परीक्षा घेण्यास विरोध केला आहे. दुसऱ्या बाजूला देशातील प्रमुख राज्यांनी विरोध केला असताना विद्यापीठ अनुदान आयोगाने मात्र गेल्या आठवडय़ात सुधारित मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. (हेही वाचा, Coronavirus: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष; विद्यापीठ अंतिम परीक्षा होणार की नाही याबाबत उत्सुकता)\nदरम्यान, राज्याचे उच्च तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी प्रसारमाध्यमांना माहिती देताना सांगितले की, युजीसीने मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. मात्र, विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी यूजीसी घेणार का असा सवाल सामंत यांनी विचारला आहे.\nCoronavirus in Mumbai: मुंबईमध्ये आज कोरोना विषाणूच्या 862 रुग्णांची नोंद; एकूण संक्रमितांची संख्या 1,21,027 वर\nमुंबईमध्ये आज कोरोना विषाणूच्या 862 रुग्णांची नोंद, एकूण रुग्णांची संख्या 1,21,027 वर; 7 ऑगस्ट 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nNationalism On Vaccine: लसीबाबत राष्ट्रवाद करणे योग्य नव्हे, जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा\nCoronavirus treatment charges: कोरोना व्हायरस उपचारांवरील खासगी रुग्णालयांच्या वाढत्या बिलाला भरारी पथकांचा चाप- राजेश टोपे यांची माहिती\nMumbai Quarantine: शहरात येणाऱ्यांसाठी 14 दिवस क्वारंटाईन बंधनकारक- मुंबई महापालिका\nMaharashtra Unlock 3: एक सप्टेंबरपासून शाळा सुरु होण्याची शक्यता, केंद्र सरकारकडू विचार सुरु\nसीएम उद्धव ठाक���े व मंत्री आदित्य ठाकरे यांच्या विरोधात सोशल मिडियावर आक्षेपार्ह पोस्ट; नवी मुंबई येथील महिलेविरुद्ध गुन्हा दाखल\nCoronavirus Update: महाराष्ट्रात तुमच्या जिल्ह्यात, मनपा विभागात कोरोनाचे किती रुग्ण आहेत\nKerala Flight Accident: कोझिकोड येथे Air India चे विमान धावपट्टीवर उतरताना घसरून दरीत कोसळले; वैमानिक दीपक वसंत साठे यांचा मृत्यू, मदतकार्य सुरु\nCoronavirus treatment charges: कोरोना व्हायरस उपचारांवरील खासगी रुग्णालयांच्या वाढत्या बिलाला भरारी पथकांचा चाप- राजेश टोपे यांची माहिती\nपरदेशात उच्च शिक्षण घेण्यास इच्छुक विद्यार्थ्यांना दिलासा; आता पदवी आणि परदेशातील पदव्युत्तर शाखा वेगळी असली तरी विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र\nT20 World Cup 2021 In India: टी-20 विश्वचषक स्पर्धेचे भारतात आयोजन, ICC बैठकीत निर्णय\nMumbai Quarantine: शहरात येणाऱ्यांसाठी 14 दिवस क्वारंटाईन बंधनकारक- मुंबई महापालिका\nNABARD Recruitment 2020: नाबार्ड मध्ये स्पेशालिस्ट कंसल्टेंट अंतर्गत नोकरीची संधी, आजपासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात\nCoronavirus in Mumbai: मुंबईमध्ये आज कोरोना विषाणूच्या 862 रुग्णांची नोंद; एकूण संक्रमितांची संख्या 1,21,027 वर\nAir India Flight Accident: केरळच्या कोझिकोड येथे झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघातामध्ये 16 मृत्यू, 123 जखमी आणि 15 गंभीर जखमी; शोध व बचावकार्य पूर्ण\nSword of Honor असलेल्या वैमानिक दीपक साठे यांचा केरळमधील कोझिकोड येथे Air India विमान अपघातात मृत्यू\nमुंबईमध्ये आज कोरोना विषाणूच्या 862 रुग्णांची नोंद, एकूण रुग्णांची संख्या 1,21,027 वर; 7 ऑगस्ट 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nNationalism On Vaccine: लसीबाबत राष्ट्रवाद करणे योग्य नव्हे, जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा\nKerala Flight Accident: कोझिकोड येथे Air India चे विमान धावपट्टीवर उतरताना घसरून दरीत कोसळले; वैमानिक दीपक वसंत साठे यांचा मृत्यू, मदतकार्य सुरु\nVertical Transmission in Covid-19 India: पुणे मध्ये गरोदर मातेकडून गर्भाला कोरोनाची लागण झाल्याची भारतातील पहिली घटना; ससून हॉस्पिटलमध्ये यशस्वी उपचार\nपरदेशात अडकलेल्या महाराष्ट्रीय लोकांना मायदेशी सुखरूप आणण्यासाठी ठाकरे सरकारचा मदतीचा हात; ‘इथे’ ऑनलाईन माहिती देण्याचंं आवाहन\nप्लाझ्मा थेरपी म्हणजे नेमकं काय यामुळे COVID-19 रुग्णांना फायदा होईल यामुळे COVID-19 रुग्णांना फायदा होईल जाणून घ्या प्लाझ्मा थेरपीचे फायदे, इतिहास, उपचारपद्धती याबद्दल सविस्तर माहिती\nCPL 2020 Schedule: 18 ऑगस्ट रोजी ह���णार कॅरिबियन प्रीमियर लीगला सुरुवात, 10 सप्टेंबर रोजी फायनल; तर त्रिनिदाद आणि टोबॅगो येथे होणार संपूर्ण लीग\nCoronavirus in Mumbai: मुंबईमध्ये आज कोरोना विषाणूच्या 862 रुग्णांची नोंद; एकूण संक्रमितांची संख्या 1,21,027 वर\nमुंबईमध्ये आज कोरोना विषाणूच्या 862 रुग्णांची नोंद, एकूण रुग्णांची संख्या 1,21,027 वर; 7 ऑगस्ट 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nCoronavirus treatment charges: कोरोना व्हायरस उपचारांवरील खासगी रुग्णालयांच्या वाढत्या बिलाला भरारी पथकांचा चाप- राजेश टोपे यांची माहिती\nठाणे: गणपती विसर्जन घाट येथे 50 वर्षीय महिलेचा मृतदेह आढळला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737233.51/wet/CC-MAIN-20200807231820-20200808021820-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:Mahitgar/%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%80_%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A5%A7", "date_download": "2020-08-08T01:10:02Z", "digest": "sha1:IWUIJHVGESZEZYQ7PWIR4LLLNVVAIX35", "length": 43659, "nlines": 363, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सदस्य चर्चा:Mahitgar/जुनी चर्चा १ - विकिपीडिया", "raw_content": "सदस्य चर्चा:Mahitgar/जुनी चर्चा १\nस्वागत Mahitgar/जुनी चर्चा १, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे\nआवश्यक मार्गदर्शन Mahitgar/जुनी चर्चा १, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.\nमराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ५८,५८२ लेख आहे व २५५ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते.\nनवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.\nकृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा.\nशुभेच्छा आणि येथील लेखनास सर��व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे\nआपल्या पोस्टमध्ये एक स्वाक्षरी जोडा\nआपल्या लेखनाखाली स्वाक्षरी करण्याचे विसरू नका. स्वाक्षरी करण्यास ~~~~(चार टिल्डचे चिह्न) जोडा. अधिक माहिती आपल्याला विकिपीडिया:सही वर मिळेल. मुख्य नामविश्वातील पानांवर सही करू नये.\nदृश्यसंपादक सजगता मालिका :\nदृश्य संपादकात छायाचित्रे (मिडिया), साचे (टेंप्लेट) आणि सारणी (टेबल) या सुविधा समाविष्ट करा या ड्रॉपडाउन मेनुवरून उपलब्ध होतात.\nदृश्यसंपादकाची अधिक सोपी साधनपट्टी (मेनुबार)\nविकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर {{helpme}} असे लिहिल्यास आपल्याला मदत करण्यास इतर संपादक स्वत: तुमच्याशी संपर्क साधतील.\n१६ विकि महाराष्ट्र अभिमान गौरव निशाण\n१९.२ 'शोध यंत्र' की 'शोधयंत्र'\n२३ गौरव निशाणाबद्दल धन्यवाद\n२४ poll बद्दल धन्यवाद\n३० आपले मत नोंदवा\n३४ मदत हवी होती.\n३८ संदर्भ: मराठीकरण मदत विनंती\n४६ पत्र, जाहिरात इत्यादी\n४७ मराठीतून विकिवर लिखाण करता येणे\nसगळ्यात आधी, मराठी विकिपिडीयावरील आपल्या योगदानाबद्दल धन्यवाद. आपल्यासारख्या उत्साही व्यक्तींमुळेच या विकिपिडीयाला आजचे हे रूप आले आहे व त्याची उत्तरोत्तर उन्नती त्यांवरच अवलंबुन आहे.\nआपण मनोगतवरील spell-checkerचा उल्लेख केलात. असा काही मार्ग आहे का की ज्याद्वारे हा (किंवा असाच) spell-checker मराठी विकिपिडीयावरून automatically link करता येईल\nआपल्या मराठी विकिपिडीयावरील योगदानाबद्दल, विशेषतः मराठी भाषाविषयक योगदानाची कदर म्हणून सर्व मराठी विकिपिडीयन्स तर्फे तुम्हाला हे निशाण बहाल करीत आहे.\nमराठी विकिपिडीयावरील मराठी भाषाविषयक योगदानाबद्दल\nअभय नातू 07:46, 5 सप्टेंबर 2006 (UTC)\nआपण दिलेल्या गौरवचिन्हाबद्दल धन्यवाद\nकोल्हापुरी 12:01, 15 सप्टेंबर 2006 (UTC)\n--संकल्प द्रविड 13:00, 15 सप्टेंबर 2006 (UTC)\nकाल पारिभाषिक संज्ञा बघत असताना bot साठी सांगकाम्या असा प्रतिशब्द सुचला. Obviously, you approve of it :-) Bot शब्दासाठी अधिक काही प्रतिशब्द आहेत का\nगौरव चिन्हाबद्दल मन:पूर्वक धन्यवाद.\nगौरव चिन्हाबद्दल व आंतरविकि दूतावास निमन्त्रणा मन:पूर्वक धन्यवाद| (I hope this makes sense\nwhat is आंतरविकि दूतावास निमन्त्रण \nआपल्या 'बार्नस्टार' बद्दल मनापासून धन्यवाद.या गौरवचिन्हाने म��ा मराठी विकीपीडियासाठी काम करण्याचा माझा हुरुप वाढवला आहे. जय महाराष्ट्र. महाविकी 22:07, 17 ऑक्टोबर 2006 (UTC)\nविकि महाराष्ट्र अभिमान गौरव निशाण[संपादन]\nआपण दिलेले हे मानचिह्न मी आत्तापर्यंत पाहिले नव्हते. मानचिह्नाबद्दल आभार\nभारतीय स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून ' आकाशवाणी' च्या मुंबई केंद्राने १९४७ ते १९९७ या पन्नास वर्षातील 'सर्वोत्कृष्ट दहा' पुस्तके निवडायचे आवाहन श्रोत्यांना केले होते. आकाशवाणीवरून सातत्याने निवेदन देऊन, नियतकालिकांतून निवेदन प्रसिद्ध करून, वाचकांच्या शिफारशी मागवल्या होत्या . त्यात निवडली गेलेली पुस्तके.\n( काहींना समान गुण मिळाल्याने एकाच क्रमांकावर दोन-तीन पुस्तकेही आली.त्यामुळे यादीत अठरा पुस्तके आहेत.)\nययाति / वि‌. स. खांडेकर\nकोसला / भालचंद्र नेमाडे\nबलुतं / दया पवार\nस्वामी / रणजित देसाई\nनट सम्राट / वि. वा. शिरवाडकर\nऋतुचक्र / दुर्गा भागवत\nमृत्युंजय / शिवाजी सावंत\nकाजळमाया / जी. ए. कुलकर्णी\nरथचक्र / श्री. ना. पेंडसे\nयुगान्त / इरावती कर्वे\nव्यक्ती आणि वल्ली / पु. ल. देशपांडे\nबटाट्याची चाळ / पु. ल. देशपांडे\nमर्ढेकरांची कविता / बा. सी. मर्ढेकर\nपानिपत / विश्वास पाटील\nदुर्दम्य / गंगाधर गाडगीळ\nबहिणाबाईची कविता /बहिणाबाई चौधरी\nमाणदेशी माणसं / व्यंकटेश माडगूळकर\nCategory:संदर्भ आणि आभार: अंतर्नाद दिवाळी २००६\nमाहितगार, तुम्ही म्हणताय तसा लेख लिहिण्याची आवश्यकता आहेच. लवकरच त्याबद्दल लिहू इच्छितो. तो लेख इंग्लिशमध्ये लिहिण्याऐवजी मराठीत असावा असे मला वाटते.\nतसेच त्या लेखाच्या शीर्षकाकरता नाव सुचवू शकाल काय \"शीर्षकलेखनाचे संकेत\" किंवा \"मार्गदर्शक नियमावली: शीर्षकलेखनाचे संकेत\" वगैरे कसे वाटते\n--संकल्प द्रविड 10:14, 16 नोव्हेंबर 2006 (UTC)\nमाहितगार, 'शीर्षकलेखनाचे संकेत'वरच्या मताबद्दल आणि ऍडमिनशिपबद्दलच्या प्रस्तावाबद्दल(इथे 'मता'बद्दल अशी कोटी करण्याचा मोह टाळतो. :P) धन्यवाद शीर्षकलेखनाच्या लेखाचा कच्चा मसुदा तरी या सप्ताहांती लिहिण्याचा प्रयत्न करीन.\nबाकी, 'सांगकाम्यांबद्दल' तुम्ही दिलेल्या आणि सांगकाम्याच्या बोलपानावर असलेले दुवे पाहिले.. पण अजून नीट वाचून समजून घ्यावे लागतील असे वाटते. en:User:Sundarचा प्रतिसाद उत्साहवर्धक आहेच.. मात्र तसे करण्याअगोदर विकिकरांपैकी काही लोकांनीही त्याबाबत तांत्रिक माहि��ी वाढवायला हवी असे वाटते. तूर्तास तरी या वीकेंडला साच्यांबाबत काही उद्योग करता येतात का हे पाहण्याचा बेत आहे.\n--संकल्प द्रविड 06:15, 17 नोव्हेंबर 2006 (UTC)\n'शोध यंत्र' की 'शोधयंत्र'\nमाहितगार, कृपया Talk:शोध यंत्र येथील मी लिहिलेला संदेश वाचा. याबद्दल तुम्हाला काय वाटते ते कळवा.\n--संकल्प द्रविड 06:06, 29 नोव्हेंबर 2006 (UTC)\nपाटीलकेदार 18:27, 16 नोव्हेंबर 2006 (UTC)\nनमस्कार. आपण मध्यंतरी आपण इंग्रजी विकीवरील सर्व भाषिक विकीची माहिती असलेले पान उध्रुत केले होते, आपण ते पुन्हा सांगाल का महाराष्ट्र एक्सप्रेस 13:10, 24 नोव्हेंबर 2006 (UTC)\nनाही. परंतु मला जे पान हवे होते ते मिळाले. मराठी विकीचा कितवा क्रमांक आहे ते पहायचे होते. आज मराठीचा ६४वा क्रमांक आहे.\nआणि हो, हे बघा\nमहाराष्ट्र एक्सप्रेस 13:36, 24 नोव्हेंबर 2006 (UTC)\n महाराष्ट्र एक्सप्रेस 13:59, 24 नोव्हेंबर 2006 (UTC)\nकोल्हापुरी 07:18, 27 नोव्हेंबर 2006 (UTC)\n\"योगदान\" म्हणण्यासारखे अजून तरी काही केल्यासारखे वाटत नाहिये जमेल तसा प्रयत्न सुरू ठेवीन असा विश्वास वाटतो... Ajitoke 07:45, 27 नोव्हेंबर 2006 (UTC)\nमाझ्या अल्पशा योगदानासाठी मिळालेली शाबासकीची थाप हुरूप वाढवणारीच आहे. पण माझ्यामते अजून मला बरीच मजल मारायची आहे. मराठी विकिपीडिया फुललेला पाहायचा आहे. त्यासाठी प्रयत्न करत राहीन.\nपाटीलकेदार 10:09, 27 नोव्हेंबर 2006 (UTC)\nमाहितगार, प्रबंधक निवडीकरता शिफारस केल्याबद्दल आणि मतदान चालू केल्याबद्दल धन्यवाद\n--संकल्प द्रविड 12:22, 27 नोव्हेंबर 2006 (UTC)\nमाहितगार, विकिकरांनी दिलेल्या पाठिंब्यावर विकिस्ट्यूअर्ड्सनी शिक्कामोर्तब केले आहे. या सव प्रक्रीयेस तुम्ही दिलेल्या चालनेबद्दल मनःपूर्वक धन्यवाद\n--संकल्प द्रविड 09:31, 11 डिसेंबर 2006 (UTC)\nअभय नातू 18:47, 27 नोव्हेंबर 2006 (UTC)\nविकिपीडिया सफर एक चांगली संकल्पना आहे मी इतर भाषिक विकित हे पाहिले आहे.आपण मराठीत तो concept आणायला हवा.महाराष्ट्र एक्सप्रेस 15:36, 30 नोव्हेंबर 2006 (UTC)\nमराठी विकिपीडियावरचा मराठी हा लेख सध्या अपूर्ण अवस्थेत आहे. माझे असे मत आहे की या लेखाला प्राधान्य द्यावे. दुर्दैवाने मला भाषा,व्याकरण संबंधीच्या तांत्रीक बाबी/भाषांतर करता येणार नाही.कृपया आपल्यातला कोणी या बाबतीत मला मदत करु शकेल काय →→महाराष्ट्र एक्सप्रेस(च/यो)→→ 13:25, 3 डिसेंबर 2006 (UTC)\nमहाराष्ट्राचा इतिहास आपल्या निरोपावरून मी थोडीशी भर घातली आहे. यापुढेही घालत राहीनच. एक सुचवणी करावीशी वाटली ती म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासात संत व संतपरंपरेवर भाष्य हवे असे वाटते.\n[३]→→महाराष्ट्र एक्सप्रेस(च/यो)→→ 19:08, 6 डिसेंबर 2006 (UTC)\nमराठी किंवा महाराष्ट्रीय लोका कडून मराठी किंवा महाराष्ट्रीय संदर्भात शोधयंत्राच्या सहय्याने सर्वाधिक शोधल्या जाणार्‍या 'शिर्षक विषयांच्या' चर्चा पानावर हा साचा लावला जाईल . ह्या साच्याचा उद्देश्य शोधयंत्राचा रोमन (इंग्रजी)उपयोग करणार्‍या मराठी लोकांना मराठी विकिपीडियाच्या लेखांकडेअ आणणे आहे. या साच्यात श\nमला कंबोडियाचा इतिहास अशी इतिहासात एक कॅटेगरी हवी होती. मी प्रयत्न केला परंतु ती वेगळ्या ठिकाणी दाखवली जाते. कोणी मदत करू शकेल का\nप्राचीन इतिहास वाचण्याच्या उद्देशाने मी कंबोडीया, ख्मेर राज्यकर्ते व एंगकोर वट यावर जे थोडे बहुत वाचन केले त्याचे संकलन या लेखाद्वारे करत आहे. वरील ओळ अनावश्यक आहे. मी हा लेख माझ्या अनुदिनीवरून पेस्ट केल्याने राहून गेली. मला काल फेरफार करण्यास फारसा वेळ मिळाला नाही. आज त्या बदलते. चुकीबद्दल क्षमस्व\nसंदर्भ: मराठीकरण मदत विनंती[संपादन]\nमी जरूर मदत करेन. पण मी काही कामांत अत्यंत व्यस्त आहे. येत्या रविवार नंतर वेळ मिळेल असे वाटते.\n– केदार {संवाद, योगदान} 13:03, 14 डिसेंबर 2006 (UTC)\nमाहितगार, तुम्ही सांगितलेल्या पत्रव्यवहाराच्या मजकुरावर वाक्यरचना, शुद्धलेखन या संदर्भात एकवार नजर फिरवून दुरुस्त्या केल्या आहेत. जाहिरात करण्यासाठी, सहभाग वाढवण्यासाठी सध्या ऑनलाइन प्रयत्न वाढवावे लागतील. मी माझ्या ब्लॉगवर याकरताच एक पोस्ट टाकले आहे: http://sankalpdravid.blogspot.com/\nतुमच्या परिचयाच्या लोकांना मराठी विकिपीडीयाची लिंक देणे, इमेलमध्ये 'सिग्नेचर' म्हणून अशी लिंक वापरणे, मराठी संकेतस्थळांवर आवाहन करणे, ब्लॉगवर पोस्ट टाकणे अशाप्रकारे आपण सुरुवात करायला हवी.\n--संकल्प द्रविड 10:10, 22 डिसेंबर 2006 (UTC)\nहो, एकंदरीत फाँटची अडचण बर्‍याच जणांना येणार आहे. कारण, बहुसंख्य काँप्युटर व्हेंडर्स विंडोज्‌ इन्स्टॉल केल्यावर US English चे लोकेल ठेवून देतात. कित्येक वेळा त्यांनाच 'इंडिक लँग्वेज सपोर्ट'बद्दल माहिती नसते. त्यामुळे सुरुवातीला युनिकोड देवनागरीमध्ये असणार्‍या संकेतस्थळांवरचे सदस्य (मायबोली, मनोगत इत्यादी), देवनागरीमध्ये ब्लॉग लिहिणारे नेटिझन यांना लक्षून प्रसार करावा लागणार आहे. कारण या लोकांना युनिकोडसं��ंधित माहिती असायची शक्यता बरीच आहे.\nबाकी पत्रकार मित्रमंडळींना सध्या असे काही दाखवायचे असल्यास आपल्या घरी आणून डेमो दाखवणे हा सोपा मार्ग वाटतो. :)\n--संकल्प द्रविड 12:30, 22 डिसेंबर 2006 (UTC)\nमराठीतून विकिवर लिखाण करता येणे[संपादन]\nनमस्कार, मराठीतून विकिवर लिखाण करता येणे, हा विषय भरपूर चघळला गेला असेलच तरी विचारतो. विकिवर मराठी मध्ये टंकन न करता येण्याने लेख वाढण्यात मोठाच अडथळा आहे असे वाटते. मी सध्या गमभन वापरून येथील लेख लिहितो आहे. मात्र त्याच वेळी हिंदी विकिवर मात्र सहजतेने हिंदीतून टंकन करता येते आहे. हीच प्रणाली येथे नाही का आणता येणार\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १० एप्रिल २००८ रोजी २२:५४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737233.51/wet/CC-MAIN-20200807231820-20200808021820-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/how-do-you-control-blood-pressure/", "date_download": "2020-08-07T23:20:22Z", "digest": "sha1:GINKCLRATTBDUZ4V6OXC6Y5GEBTYNM3T", "length": 16431, "nlines": 101, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कसे कराल रक्‍तदाब नियंत्रण?", "raw_content": "\nकसे कराल रक्‍तदाब नियंत्रण\nउच्च रक्‍तदाबाला सायलेंट किलर म्हणजेच सावकाश मारणारा आजार म्हणतात. याचे कारण उच्च रक्‍तदाबाची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. त्यामुळे जर रक्‍तदाब उपचारांविना दुर्लक्षिला गेला, तर वेगवेगळ्या आजारांना कारण ठरू शकतो आणि वेगवेगळ्या अवयवांना हानी पोहोचवू शकतो. हे टाळण्यासाठी आणि उच्च रक्‍तदाबाविना आयुष्य जगण्यासाठी रक्‍तदाब नियमितपणे तपासणे तसेच इथे सांगितलेले नैसर्गिक उपाय अमलात आणणे महत्त्वाचे आहे.\nसध्या उच्च रक्‍तदाब हा मृत्यू आणि इतर अनेक आजारांचे प्रमुख कारण ठरत आहे. हल्ली उच्च रक्‍तदाब अगदी तरुण पिढीतही दिसायला लागलाय आणि जगभर अनेक व्यक्‍ती उच्च रक्‍तदाबाच्या शिकार आहेत. औषधोपचार हा रक्‍तदाबाला आटोक्‍यात ठेवण्याचा एक उपाय झाला; पण उच्च रक्‍तदाबाचे निदान लवकर झाले तर खालील काही शास्त्रशुद्ध नैसर���गिक उपायांनी देखील रक्‍तदाब नियंत्रणात ठेवता येईल आणि त्याचा प्रतिबंधही करता येईल.\nजीवनशैलीतील बदलांद्वारे उच्च रक्‍तदाब टाळता येतो, त्याचे येणे लांबवता येते आणि त्याची औषधेदेखील कमी करता येतात. खाली दिलेल्या उपायांद्वारे रक्‍तदाब नियंत्रणात आणून तुम्हाला तुमचा हृदयविकाराचा धोकाही कमी करता येईल.\nकमरेचा घेर कमी करा – तुमचे वजन जर जास्त असेल किंवा तुम्ही स्थूल गटात मोडत असाल, तर केवळ 5 ते 10 किलो वजन कमी करून देखील तुमचा वरचा सिस्टोलिक रक्‍तदाब कमी होतो. तुमचा बीएमआय 18 ते 23 वर्ग कि.ग्रॅम यामध्ये राहील असे पाहा. पोटाचा वाढलेला घेर (पोटातील वाढलेली चरबी) देखील उच्च रक्‍तदाबाशी संबंधित आहे. तोही आटोक्‍यात ठेवा.\nनियमित व्यायाम करा – नियमित व्यायामाने रक्‍तदाब नियंत्रणात राहतो. दररोज केलेला थोडा व्यायामदेखील रक्‍तदाबात खूप फरक पाडू शकतो. नियमित व्यायामाने वजन नियंत्रित राहते आणि हृदयाचे स्नायू मजबूत होतात. असे सुचवले जाते की दर आठवड्याला किमान 150 मिनिटे चालण्यासारखा मध्यम गतीचा किंवा 75 मिनिटे पळण्यासारखा तीव्र गतीचा (दमछाक होणारा) व्यायाम रक्‍तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि हृदय निरोगी राखण्यासाठी करायला हवा. त्यातही एरोबिक आणि वजने उचलून करायचा असा दोन्ही व्यायाम व्हायला हवा.\nप्रमाण कमी करा – आहारात मिठाचा किंवा सोडियमचा अतिरिक्‍त वापर हे उच्च रक्‍तदाबाचे एक प्रमुख कारण आहे. त्यामुळे उच्च रक्‍तदाब नियंत्रणात आणण्यासाठी मिठावर ताबा हवा. अनेक संशोधनाभ्यासातून समोर आले आहे की एक टीस्पूनपेक्षा कमी मीठ दररोजच्या आहारात घेऊन वरचा सिस्टोलिक रक्‍तदाब जवळपास 2 ते 8 मीमी एचजीने कमी होतो. म्हणून मीठ कमी करा आणि रक्‍तदाब कमी होईल.\nआहारात पोटॅशियमचे प्रमाण वाढवा – असे दिसून आले आहे की रक्‍तदाब नियंत्रित करण्यात पोटॅशियमचा महत्त्वाचा हातभार लागतो. पोटॅशियमने समृद्ध आहार शरीरातील जास्तीचे सोडियम कमी करू शकतो आणि रक्‍तदाब नियमित करू शकतो. यासाठी पोटॅशियमने समृद्ध असे पदार्थ उदा. केळी, ऍव्होकॅडो, खजूर, जर्दाळू, रताळी, पालक, ब्रोकोली, मश्रूम, टोमॅटो यांचा आहारात समावेश करायला हवा.\nतणावमुक्‍त आयुष्य जगा, दररोज ध्यान, दीर्घश्‍वसन करा – जेव्हा एखादा माणूस कायम चिंता आणि तणावाखाली असतो, तेव्हा काही संप्रेरकांमुळे (स्ट्रेस हार्मोन्स) त्याच्या शरीरातील रक्‍तवाहिन्यांचे आकुंचन होते. यामुळे तात्पुरता रक्‍तदाब वाढतो. शिवाय, तणावाखाली असताना माणूस चुकीची जीवनशैली जगतो.\nउदा. चुकीचे/जास्त खातो, कमी झोपतो, व्यसनांच्या आहारी जाऊ शकतो. यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. म्हणून रक्‍तदाब कमी करण्यासाठी ताणतणाव कमी करण्याला प्राधान्य दिले पाहिजे. यासाठी दररोज काही वेळ दीर्घ श्‍वसन करणे, ध्यान करणे फायदेशीर ठरू शकते.\nनैसर्गिक सप्लीमेंट्‌स घ्या – अनेक संशोधनांमधून असे दिसले आहे की लसूणाचा अर्क, फिश ऑईल, कॅल्शियम आणि सीओक्‍यू-10 सारखी नैसर्गिक सप्लीमेंट्‌स घेऊन रक्‍तदाब कमी करता येतो आणि उच्च रक्‍तदाब टाळता येतो.\nमॅग्नेशियमने समृद्ध आहार घ्या – आहारात मॅग्नेशियमचे प्रमाण जास्त असेल तर रक्‍तदाब आटोक्‍यात राहतो असे दिसून आले आहे. मॅग्नेशियम रक्‍तवाहिन्यांचे आकुंचन होण्यास प्रतिबंध करते आणि रक्‍तवाहिन्या प्रसरण पावण्यास मदत करते. यामुळे रक्‍तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते. हिरव्या पालेभाज्या, ताजी फळे, दही, सुकामेवा, सालासकटची धान्ये हे मॅग्नेशियमचे महत्त्वाचे स्रोत आहेत.\nफूड लेबल्स वाचा – आपण आपल्या आहारात खूपच जास्त प्रमाणात सोडियम घेतो. विशेषतः जेव्हा आपण रोजच्या आहाराबरोबरच विकतचे, पॅकबंद पदार्थ खातो तेव्हा खूप जास्त सोडियम आपल्या पोटात जाते. रोजच्या गरजेपुरते 1500 मिग्रॅ सोडियम म्हणजेच पाऊण टीस्पून मीठ आपल्या रोजच्या आहारातून सहज पोटात जाते. त्यामुळे पॅकबंद पदार्थांमधून पोटात जाणाऱ्या सोडियमवर वेळीच मर्यादा ठेवली पाहिजे.\nयासाठी फूड लेबल्स (पॅकबंद पदार्थांच्या वेष्टनावरील माहिती) काळजीपूर्वक वाचली पाहिजेत. सोडियम जास्त असणारे पॅकबंद पदार्थ म्हणजे ब्रेड, रोल्स, साठवून ठेवलेले मांस, पिझ्झा, रेडिमेड सूप्स, चिप्स, पापड, लोणची आणि नमकीन पदार्थ. त्यामुळे विकतच्या पदार्थांवरील फूड लेबल्स वाचा आणि विकत घ्यायचे असल्यास सोडियम कमी असणाऱ्या आरोग्यदायी पदार्थांची निवड करा.\nरोजच्या आहारात जवसाचा वापर करा – संशोधनातून असे पुढे आले आहे की रोजच्या आहारात जवसाचा वापर केला तर वरचा म्हणजेच सिस्टोलिक रक्‍तदाब कमी व्हायला मदत होते. जवसामध्ये ओमेगा-3 प्रकारची मेदाम्ले असतात. ती रक्‍तदाब कमी करायला मदत करतात. जवसाची पूड सकाळच्या ओट्‌सच्या खिरीवर घालता ���ेईल, दह्यावर, डाळीत, रश्‍शामध्ये वापरता येईल. ब्रेडवर किंवा टोस्टवरही लावून खाता येईल. अशाप्रकारे तुमच्या खाद्यपदार्थांत जवसाचा वापर करून त्यांना पौष्टिक करा.\nबीटचा रस घ्या – बीटचा ज्यूस दररोज घेणाऱ्याचा उच्चरक्तदाब कमी होतो असे आढळून आले आहे. बीटमध्ये नायट्रेट्‌स असतात. त्यांचे रूपांतर नायट्रिक ऑक्‍साईड या वायूमध्ये होते. हा वायू रक्‍तवाहिन्या रूंद होण्यास मदत करतो आणि त्यातून होणारा रक्‍तप्रवाह सुरळीत करतो. त्यामुळे दररोज घेतलेला बीटचा ग्लासभर ज्यूस रक्‍तदाब कमी करतो, आरोग्यासाठी हितकारक ठरतो.\n– डॉ. मानसी गुप्ता-पाटील\nराज्य वन्यजीव मंडळाच्या विचारार्थ प्रस्तावासाठी ड्रोन सर्व्हे आवश्यक – मुख्यमंत्री\nतंत्रशिक्षण प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया १० ते २५ ऑगस्टदरम्यान\nपिंपरी-चिंचवड शहर पुन्हा रेडझोनमध्ये\n#IPL2020 : कोकाकोला किंवा जिओची प्रायोजकता मिळणार\nटिकटॉकच्या बंदी आदेशावर ट्रम्प यांची स्वाक्षरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737233.51/wet/CC-MAIN-20200807231820-20200808021820-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF/%E0%A4%B2%E0%A4%B8/", "date_download": "2020-08-07T23:48:24Z", "digest": "sha1:KOHRJXMWRMYLB7WI6DMO5O5W7GMBCEEV", "length": 18095, "nlines": 106, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "लस Archives - Majha Paper", "raw_content": "\nरशिया भारताला देखील देणार कोरोना प्रतिबंधक लस\nआंतरराष्ट्रीय, कोरोना, मुख्य / By आकाश उभे\nजगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसवरील लस शोधण्याचे काम वेगाने सुरू आहे. आपण कोरोना प्रतिबंधक लस शोधल्याचा दावा देखील रशियाने केला …\nरशिया भारताला देखील देणार कोरोना प्रतिबंधक लस\nतंबाखूपासून बनवली कोरोना प्रतिबंधक लस, लवकरच होणार मानवी ट्रायल\nआंतरराष्ट्रीय, कोरोना, मुख्य / By आकाश उभे\nएप्रिलमध्ये ब्रिटिश अमेरिकन कंपनी टोबॅकोची सब्सडियरी कंपनी बायोप्रोसेसिंगने दावा केला होता की ते एक प्रायोगिक कोव्हिड-19 लस बनवत आहे व …\nतंबाखूपासून बनवली कोरोना प्रतिबंधक लस, लवकरच होणार मानवी ट्रायल आणखी वाचा\nअति घाई संकटात नेई; लवकर लस बनविण्याची नादात चीनने प्रमुख अधिकाऱ्यालाच टोचली कोरोना लस\nआंतरराष्ट्रीय, कोरोना, मुख्य / By आकाश उभे\nसर्वात प्रथम कोरोना प्रतिबंधक लस बनविण्यासाठी अनेक देशातील वैज्ञानिक दिवस-रात्र काम करत आहेत. अमेरिका, ब्रिटन आणि चीनमध्ये लसीचे तिसऱ्या टप्प्यातील …\nअति घाई संकटात नेई; लवकर लस बनविण्���ाची नादात चीनने प्रमुख अधिकाऱ्यालाच टोचली कोरोना लस आणखी वाचा\nअमेरिका इतर देशांना देखील देणार कोरोना प्रतिबंधक लस – ट्रम्प\nआंतरराष्ट्रीय, कोरोना, मुख्य / By आकाश उभे\nकोरोना व्हायरस महामारीमुळे सर्वाधिक नुकसान अमेरिकेचे झाले आहे. अमेरिकेत कोरोना प्रतिबंधक लसीवर देखील काम सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्रपती …\nअमेरिका इतर देशांना देखील देणार कोरोना प्रतिबंधक लस – ट्रम्प आणखी वाचा\n2021 च्या पहिल्या सहामाहीत कोरोना प्रतिबंधक लस येण्याची शक्यता – डब्ल्यूएचओ वैज्ञानिक\nआंतरराष्ट्रीय, कोरोना, मुख्य / By आकाश उभे\nजगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. भारतात कोरोनाग्रस्तांचा आकडा 15 लाखांच्या पुढे गेला आहे. हजारो जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक …\n2021 च्या पहिल्या सहामाहीत कोरोना प्रतिबंधक लस येण्याची शक्यता – डब्ल्यूएचओ वैज्ञानिक आणखी वाचा\nसर्वात प्रथम या महिलेने टोचली होती कोरोना प्रतिबंधक लस, 16 आठवड्यानंतर अशी आहे स्थिती\nकोरोना, आंतरराष्ट्रीय, मुख्य / By आकाश उभे\nजगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसवर सध्या लस शोधण्याचे काम आहे. अमेरिकेत कोरोना व्हायरसची लस सर्वात प्रथम टोचून घेणाऱ्या महिलेने आता …\nसर्वात प्रथम या महिलेने टोचली होती कोरोना प्रतिबंधक लस, 16 आठवड्यानंतर अशी आहे स्थिती आणखी वाचा\nकोरोना : लस निर्मितीसाठी अमेरिका ‘या’ कंपनीला देणार तब्बल 12 हजार कोटींचा निधी\nकोरोना, आंतरराष्ट्रीय, मुख्य / By आकाश उभे\nबायोटेक कंपनी नोव्हावॅक्सद्वारे तयार करण्यात आलेल्या कोव्हिड-19 वरील लसीच्या विकासासाठी आणि निर्मितीसाठी 1.6 बिलियन डॉलर (जवळपास 12 हजार कोटी रुपये) …\nकोरोना : लस निर्मितीसाठी अमेरिका ‘या’ कंपनीला देणार तब्बल 12 हजार कोटींचा निधी आणखी वाचा\nकोरोनावरील पहिली देशी लस तयार, जुलैमध्ये होणार मानवी चाचणी\nकोरोना, देश, मुख्य / By आकाश उभे\nलाखो लोकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या कोरोना व्हायरसवरील लस शोधण्यासाठी जगभरात संशोधन सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर भारताने कोव्हिड-19 वरील पहिली लस …\nकोरोनावरील पहिली देशी लस तयार, जुलैमध्ये होणार मानवी चाचणी आणखी वाचा\nआनंदाची बातमी : कोरोनाची एक लस दुसऱ्या टप्प्यात, दुसरी लस 99 % परिणामकारक\nकोरोना, आंतरराष्ट्रीय, मुख्य / By आकाश उभे\nजगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसवरील ��स शोधण्याचे काम वैज्ञानिक करत आहेत. या संदर्भात चांगली बातमी आली असून, अमेरिकेतील एका कंपनीचे …\nआनंदाची बातमी : कोरोनाची एक लस दुसऱ्या टप्प्यात, दुसरी लस 99 % परिणामकारक आणखी वाचा\nकोरोना प्रतिबंधक लस निर्मितीत मोलाची भूमिका बजावणार भारतीय वंशाच्या या महिला वैज्ञानिक\nआंतरराष्ट्रीय, कोरोना, मुख्य / By आकाश उभे\nकोरोना व्हायरसच्या लस निर्मितीवर कार्य करणाऱ्या ऑक्सफर्ड यूनिव्हर्सिटीच्या टीममध्ये एका भारतीय वैज्ञानिकाचे नाव देखील जोडले गेले आहे. कोलकत्ताच्या भारतीय वंशाच्या …\nकोरोना प्रतिबंधक लस निर्मितीत मोलाची भूमिका बजावणार भारतीय वंशाच्या या महिला वैज्ञानिक आणखी वाचा\nया देशात आधी कैद्यांवर करणार कोरोनावरील लसीचा प्रयोग\nआंतरराष्ट्रीय, कोरोना, मुख्य / By आकाश उभे\nअन्य देशांप्रमाणेच कोरोना व्हायरसमुळे रशियाचे मोठे नुकसान झाले आहे. येथे कोरोनाग्रस्तांचा आकडा साडेतीन लाखांच्या पुढे गेला आहे. या पार्श्वभुमीवर आता …\nया देशात आधी कैद्यांवर करणार कोरोनावरील लसीचा प्रयोग आणखी वाचा\nजागतिक दबावाखाली नरमला चीन, कोरोनासाठी हे घेतले 2 निर्णय\nकोरोना, आंतरराष्ट्रीय, मुख्य / By आकाश उभे\nचीनच्या वुहान शहरातून जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे लाखो लोकांचा मृत्यू आहे. हा व्हायरस सुरूवातीच्या टप्प्यात असताना जगाला याची माहिती न …\nजागतिक दबावाखाली नरमला चीन, कोरोनासाठी हे घेतले 2 निर्णय आणखी वाचा\nचीनचा दावा; लसीविना नवीन औषध करू शकते कोरोनावर मात\nकोरोना, आंतरराष्ट्रीय, मुख्य / By आकाश उभे\nलाखो लोकांच्या मृत्यूचे कारण ठरलेल्या कोरोना व्हायरसवरील लस शोधण्याचे काम जगभरात सुरू आहे. आता चीनच्या एका लॅबने या व्हायरसवरील औषध …\nचीनचा दावा; लसीविना नवीन औषध करू शकते कोरोनावर मात आणखी वाचा\nमाकडांवर यशस्वी ठरली कोरोनावरील लस – ऑक्सफर्ड वैज्ञानिक\nआंतरराष्ट्रीय, कोरोना, मुख्य / By आकाश उभे\nऑक्सफर्ड यूनिव्हर्सिटीचे वैज्ञानिक कोरोना व्हायरसवरील लस बनविण्याच्या अगदी जवळ पोहचले आहेत. ऑक्सफर्ड यूनिव्हर्सिटीने कोरोना व्हायरसच्या लसीचे प्राण्यांवर केलेले परिक्षणाचे परिणाम …\nमाकडांवर यशस्वी ठरली कोरोनावरील लस – ऑक्सफर्ड वैज्ञानिक आणखी वाचा\nट्रम्प यांच्या मैत्री खातीर ही कंपनी सर्वात प्रथम अमेरिकेला देणार कोरोनावरील लस\nकोरोना, आं���रराष्ट्रीय, मुख्य / By आकाश उभे\nफ्रान्सची औषध कंपनी सॅनोफीने कोरोनाची लस सर्वात प्रथम अमेरिकाला देणार असल्याचे म्हटले आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचे या कंपनीत …\nट्रम्प यांच्या मैत्री खातीर ही कंपनी सर्वात प्रथम अमेरिकेला देणार कोरोनावरील लस आणखी वाचा\nया देशाच्या संरक्षण मंत्र्याने केला कोरोनावरील लस तयार केल्याचा दावा\nआंतरराष्ट्रीय, कोरोना, मुख्य / By आकाश उभे\nजगभरात सध्या कोरोनावरील लस शोधण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. अशातच इस्त्राईलचे संरक्षणमंत्री नफाताली बेन्नेट यांनी दावा केला आहे की त्यांच्या …\nया देशाच्या संरक्षण मंत्र्याने केला कोरोनावरील लस तयार केल्याचा दावा आणखी वाचा\nकोरोनावरील लसीसाठी जागतिक नेते देणार 60 हजार कोटी रुपये\nकोरोना, आंतरराष्ट्रीय, मुख्य / By आकाश उभे\nजागतिक नेते आणि संघटनांनी कोव्हिड-19 साठी लस, उपचारासाठी संसाधन, निर्माण आणि वितरणासाठी 8 बिलियन डॉलर्स (जवळपास 60 हजार कोटी रुपये) …\nकोरोनावरील लसीसाठी जागतिक नेते देणार 60 हजार कोटी रुपये आणखी वाचा\nएचआयव्ही, डेंग्यूप्रमाणे कोरोनावरील लस विकसित न होण्याची शक्यता – रिपोर्ट\nकोरोना, आंतरराष्ट्रीय, मुख्य / By आकाश उभे\nजगभरात सध्या कोरोना व्हायरसवरील औषध, लस शोधण्याचे काम सुरू आहे. मात्र प्रमुख आरोग्य तज्ञांनी याबाबत केलेला दावा चिंतेत टाकणारा आहे. …\nएचआयव्ही, डेंग्यूप्रमाणे कोरोनावरील लस विकसित न होण्याची शक्यता – रिपोर्ट आणखी वाचा\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737233.51/wet/CC-MAIN-20200807231820-20200808021820-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/top-news-mobile-mumbai-features/maharashtra-governor-got-first-prize-post-department-letter-writing", "date_download": "2020-08-07T23:39:52Z", "digest": "sha1:HYHP7RIH4JDO2IFIU2SR3GZJD5RMYZ65", "length": 11224, "nlines": 183, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "Maharashtra Governor got first prize in Post Department Letter Writing Competition | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमहाराष्ट्राच्या राज्यपालांनी चक्क मिळवले पत्र लेखन स्पर्धेत पहिले बक्षीस\nमहाराष्ट्राच्या राज्यपालांनी चक्क मिळवले पत्र लेखन स्पर्धेत पहिले बक्षीस\nमहाराष्ट्राच्या राज्यपालांनी चक्क मिळवले पत्र लेखन स्पर्धेत पहिले बक्षीस\nमहाराष्ट्राच्या राज्यपालांनी चक्क मिळवले पत्र लेखन स्पर्धेत पहिले बक्षीस\nमहाराष्ट्राच्या राज्यपालांनी चक्क मिळवले पत्र लेखन स्पर्धेत पहिले बक्षीस\nमहाराष्ट्राच्या राज्यपालांनी चक्क मिळवले पत्र लेखन स्पर्धेत पहिले बक्षीस\nबुधवार, 17 जून 2020\nमहाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोशयारी यांना चक्क निबंध स्पर्धेत बक्षीस मिळाले आहे. टपाल खात्यातर्फे आयोजित केलेल्या एका स्पर्धेत राज्यपालांनी भाग घेतला होता. त्यात त्यांना २५ हजार रुपयांचे बक्षीस मिळाले आहे.\nमुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोशयारी यांना चक्क निबंध स्पर्धेत बक्षीस मिळाले आहे. टपाल खात्यातर्फे आयोजित केलेल्या एका स्पर्धेत राज्यपालांनी भाग घेतला होता. त्यात त्यांना २५ हजार रुपयांचे बक्षीस मिळाले आहे. बक्षीसाची ही रक्कम टपाल विभागातील कोरोना बाधित कर्मचाऱ्यांच्या उपचारासाठी देण्याचा निर्णय राज्यपालांनी जाहीर केला आहे.\nटपाल खात्याच्या महाराष्ट्र व गोवा सर्कलच्या वतीने महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. 'बापू तुम्ही अमर आहात' (Bapu You Are Immortal) असा या स्पर्धेचा विषय होता. त्यात राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांनी पहिले बक्षिस मिळावले.\nया स्पर्धेत पुरस्कार रूपाने प्राप्त झालेल्या २५००० रुपयांच्या रकमेत स्वतःच्या वेतनातून आणखी २५००० घालून ही रक्कम डाक विभातील करोना बाधित कर्मचाऱ्यांच्या उपचारासाठी डाक विभागाला देणार असल्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज जाहीर केले.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nपाठीवरून हात फिरवत निलंगेकरांनी विधानसभेचे कामकाज शिकवले\nनिलंगा : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे निधन झाल्याची बातमी ऐकताच आम्हाला ध���्का बसला. निलंगेकर राज्याचे...\nशुक्रवार, 7 ऑगस्ट 2020\n#ssrsuicide : ईडीकडून रियाची तब्बल नऊ तास मॅरेथॉन चौकशी\nमुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूप्रकरणी त्याची प्रेयसी रिया चक्रवर्ती हिची सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) आज तब्बल नऊ तासांहून अधिक काळ...\nशुक्रवार, 7 ऑगस्ट 2020\nमला नाही तर तुम्ही तपासालाच क्वारंटाईन केले; आयपीएस अधिकारी तिवारींचा आरोप\nमुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणाच्या तपासासाठी मुंबईत आलेले बिहारचे आयपीएस अधिकारी विनय तिवारी आज पाटण्याला परत गेले आहेत. तिवारी यांना...\nशुक्रवार, 7 ऑगस्ट 2020\n#ssrsuicide : ईडीकडून चौकशी सुरू असलेली श्रुती मोदी आहे तरी कोण\nमुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येप्रकरणी त्याची प्रेयसी रिया चक्रवर्ती ही सक्त वसुली संचालनालयाच्या (ईडी) चौकशीत अडकली आहे. या...\nशुक्रवार, 7 ऑगस्ट 2020\nभाजप आमदार अतुल सावे यांच्या विरोधातही गुन्हा दाखल\nऔरंगाबाद ः अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ५ आॅगस्ट रोजी राम मंदिर भुमीपूजनाचा सोहळा पार पडला. त्याचवेळी राज्यातील विविध भागात भाजपच्या...\nशुक्रवार, 7 ऑगस्ट 2020\nमहाराष्ट्र maharashtra मुंबई mumbai टपाल विभाग post office पुरस्कार awards\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737233.51/wet/CC-MAIN-20200807231820-20200808021820-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%A6%E0%A4%B6%E0%A4%95%E0%A5%87", "date_download": "2020-08-08T01:49:17Z", "digest": "sha1:4WSKXYKQWP7NU6EQ6QMQMWPCKBXMQZUC", "length": 26434, "nlines": 470, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स.ची दशके - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण २४१ उपवर्गांपैकी या वर्गात खालील २०० उपवर्ग आहेत.\n(मागील पान) (पुढील पान)\n► इ.स.चे ० चे दशक‎ (१ क, १ प)\n► इ.स.चे १० चे दशक‎ (१ क, १ प)\n► इ.स.चे १०० चे दशक‎ (१ क, १ प)\n► इ.स.चे १००० चे दशक‎ (२ क, १ प)\n► इ.स.चे १०१० चे दशक‎ (१ क, १ प)\n► इ.स.चे १०२० चे दशक‎ (१ क, १ प)\n► इ.स.चे १०३० चे दशक‎ (१ क, १ प)\n► इ.स.चे १०४० चे दशक‎ (१ क, १ प)\n► इ.स.चे १०५० चे दशक‎ (१ क, १ प)\n► इ.स.चे १०६० चे दशक‎ (१ क, १ प)\n► इ.स.चे १०७० चे दशक‎ (१ क, १ प)\n► इ.स.चे १०८० चे दशक‎ (१ क, १ प)\n► इ.स.चे १०९० चे दशक‎ (१ क, १ प)\n► इ.स.चे ११० चे दशक‎ (१ क, १ प)\n► इ.स.चे ११०० चे दशक‎ (१ क, १ प)\n► इ.स.चे १११० चे दशक‎ (१ क, १ प)\n► इ.स.चे ११२० चे दशक‎ (१ क, १ प)\n► इ.स.चे ११३० चे दशक‎ (१ क, १ प)\n► इ.स.चे ११४० चे दशक‎ (१ क, १ प)\n► इ.स.चे ११५० चे दशक‎ (१ क, १ प)\n► इ.स.चे ११६० चे दशक‎ (१ क, १ प)\n► इ.स.चे ११७० चे दशक‎ (१ क, १ प)\n► इ.स.चे ११८० चे दशक‎ (१ क, १ प)\n► इ.स.चे ११९० चे दशक‎ (१ क, १ प)\n► इ.स.चे १२० चे दशक‎ (१ क, १ प)\n► इ.स.चे १२०० चे दशक‎ (१२ क, १ प)\n► इ.स.चे १२१० चे दशक‎ (१३ क, १ प)\n► इ.स.चे १२२० चे दशक‎ (१३ क, १ प)\n► इ.स.चे १२३० चे दशक‎ (१३ क, १ प)\n► इ.स.चे १२४० चे दशक‎ (१२ क, १ प)\n► इ.स.चे १२५० चे दशक‎ (१२ क, १ प)\n► इ.स.चे १२६० चे दशक‎ (१२ क, १ प)\n► इ.स.चे १२७० चे दशक‎ (१२ क, १ प)\n► इ.स.चे १२८० चे दशक‎ (१० क, १ प)\n► इ.स.चे १२९० चे दशक‎ (१३ क, १ प)\n► इ.स.चे १३० चे दशक‎ (१ क, १ प)\n► इ.स.चे १३०० चे दशक‎ (१३ क, १ प)\n► इ.स.चे १३१० चे दशक‎ (१२ क, १ प)\n► इ.स.चे १३२० चे दशक‎ (१२ क, १ प)\n► इ.स.चे १३३० चे दशक‎ (१३ क, १ प)\n► इ.स.चे १३४० चे दशक‎ (११ क, १ प)\n► इ.स.चे १३५० चे दशक‎ (६ क, १ प)\n► इ.स.चे १३६० चे दशक‎ (१३ क, १ प)\n► इ.स.चे १३७० चे दशक‎ (११ क, १ प)\n► इ.स.चे १३८० चे दशक‎ (१२ क, १ प)\n► इ.स.चे १३९० चे दशक‎ (११ क, १ प)\n► इ.स.चे १४० चे दशक‎ (१ क, १ प)\n► इ.स.चे १४०० चे दशक‎ (२ क, १ प)\n► इ.स.चे १४१० चे दशक‎ (९ क, १ प)\n► इ.स.चे १४२० चे दशक‎ (९ क, १ प)\n► इ.स.चे १४३० चे दशक‎ (१० क, १ प)\n► इ.स.चे १४४० चे दशक‎ (१० क, १ प)\n► इ.स.चे १४५० चे दशक‎ (१० क, १ प)\n► इ.स.चे १४६० चे दशक‎ (१ क, १ प)\n► इ.स.चे १४७० चे दशक‎ (११ क, १ प)\n► इ.स.चे १४८० चे दशक‎ (९ क, १ प)\n► इ.स.चे १४९० चे दशक‎ (११ क, १ प)\n► इ.स.चे १५० चे दशक‎ (१ क, १ प)\n► इ.स.चे १५०० चे दशक‎ (१२ क, १ प)\n► इ.स.चे १५१० चे दशक‎ (६ क, १ प)\n► इ.स.चे १५२० चे दशक‎ (११ क, १ प)\n► इ.स.चे १५३० चे दशक‎ (११ क, १ प)\n► इ.स.चे १५४० चे दशक‎ (३ क, १ प)\n► इ.स.चे १५५० चे दशक‎ (१३ क, १ प)\n► इ.स.चे १५६० चे दशक‎ (९ क, १ प)\n► इ.स.चे १५७० चे दशक‎ (१३ क, १ प)\n► इ.स.चे १५८० चे दशक‎ (९ क, १ प)\n► इ.स.चे १५९० चे दशक‎ (९ क, १ प)\n► इ.स.चे १६० चे दशक‎ (१ क, १ प)\n► इ.स.चे १६०० चे दशक‎ (९ क, १ प)\n► इ.स.चे १६१० चे दशक‎ (१२ क, १ प)\n► इ.स.चे १६२० चे दशक‎ (१० क, १ प)\n► इ.स.चे १६३० चे दशक‎ (९ क, १ प)\n► इ.स.चे १६४० चे दशक‎ (९ क, १ प)\n► इ.स.चे १६५० चे दशक‎ (१० क, १ प)\n► इ.स.चे १६६० चे दशक‎ (१० क, १ प)\n► इ.स.चे १६७० चे दशक‎ (११ क, १ प)\n► इ.स.चे १६८० चे दशक‎ (२ क, १ प)\n► इ.स.चे १६९० चे दशक‎ (१२ क, १ प)\n► इ.स.चे १७० चे दशक‎ (२ क, १ प)\n► इ.स.चे १७०० चे दशक‎ (६ क, १ प)\n► इ.स.चे १७१० चे दशक‎ (११ क, १ प)\n► इ.स.चे १७२० चे दशक‎ (११ क, १ प)\n► इ.स.चे १७३० चे दशक‎ (९ क, १ प)\n► इ.स.चे १७४० चे दशक‎ (१२ क, १ प)\n► इ.स.चे १७५० चे दशक‎ (१० क, १ प)\n► इ.स.चे १७६० चे दशक‎ (१० क, १ प)\n► इ.स.चे १७७० चे दशक‎ (१३ क, १ प)\n► इ.स.चे १७८० चे दशक‎ (६ क, १ प)\n► इ.स.चे १७९० चे दशक‎ (५ क, १ प)\n► इ.स.चे १८० चे दशक‎ (१ क, १ प)\n► इ.स.चे १८०० चे दशक‎ (४ क, १ प)\n► इ.स.चे १८१० चे द���क‎ (२ क, १ प)\n► इ.स.चे १८२० चे दशक‎ (४ क, १ प)\n► इ.स.चे १८३० चे दशक‎ (३ क, १ प)\n► इ.स.चे १८४० चे दशक‎ (२ क, १ प)\n► इ.स.चे १८५० चे दशक‎ (३ क, १ प)\n► इ.स.चे १८६० चे दशक‎ (३ क, १ प)\n► इ.स.चे १८७० चे दशक‎ (३ क, १ प)\n► इ.स.चे १८८० चे दशक‎ (३ क, १ प)\n► इ.स.चे १८९० चे दशक‎ (३ क, १ प)\n► इ.स.चे १९० चे दशक‎ (१ क, १ प)\n► इ.स.चे १९०० चे दशक‎ (३ क, १ प)\n► इ.स.चे १९१० चे दशक‎ (३ क, १ प)\n► इ.स.चे १९२० चे दशक‎ (३ क, १ प)\n► इ.स.चे १९३० चे दशक‎ (३ क, १ प)\n► इ.स.चे १९४० चे दशक‎ (३ क, १ प)\n► इ.स.चे १९५० चे दशक‎ (३ क, १ प)\n► इ.स.चे १९६० चे दशक‎ (३ क, १ प)\n► इ.स.चे १९७० चे दशक‎ (३ क, १ प)\n► इ.स.चे १९८० चे दशक‎ (३ क, १ प)\n► इ.स.चे १९९० चे दशक‎ (३ क, १ प)\n► इ.स.चे २० चे दशक‎ (२ क, १ प)\n► इ.स.चे २०० चे दशक‎ (१ क, १ प)\n► इ.स.चे २००० चे दशक‎ (३ क, १ प)\n► इ.स.चे २०१० चे दशक‎ (२ क, १ प)\n► इ.स.चे २०२० चे दशक‎ (२ क, १ प)\n► इ.स.चे २०३० चे दशक‎ (१ क, १ प)\n► इ.स.चे २०४० चे दशक‎ (१ क, १ प)\n► इ.स.चे २०५० चे दशक‎ (१ क, १ प)\n► इ.स.चे २०६० चे दशक‎ (१ क, १ प)\n► इ.स.चे २०७० चे दशक‎ (१ क, १ प)\n► इ.स.चे २०८० चे दशक‎ (१ क, १ प)\n► इ.स.चे २०९० चे दशक‎ (१ क, १ प)\n► इ.स.चे २१० चे दशक‎ (१ क, १ प)\n► इ.स.चे २२० चे दशक‎ (१ क, १ प)\n► इ.स.चे २३० चे दशक‎ (३ क, १ प)\n► इ.स.चे २४० चे दशक‎ (२ क, १ प)\n► इ.स.चे २५० चे दशक‎ (१ क, १ प)\n► इ.स.चे २६० चे दशक‎ (२ क, १ प)\n► इ.स.चे २७० चे दशक‎ (१ क, १ प)\n► इ.स.चे २८० चे दशक‎ (२ क, १ प)\n► इ.स.चे २९० चे दशक‎ (१ क, १ प)\n► इ.स.चे ३० चे दशक‎ (२ क, १ प)\n► इ.स.चे ३०० चे दशक‎ (२ क, १ प)\n► इ.स.चे ३१० चे दशक‎ (३ क, १ प)\n► इ.स.चे ३२० चे दशक‎ (१ क, १ प)\n► इ.स.चे ३३० चे दशक‎ (१ क, १ प)\n► इ.स.चे ३४० चे दशक‎ (१ क, १ प)\n► इ.स.चे ३५० चे दशक‎ (२ क, १ प)\n► इ.स.चे ३६० चे दशक‎ (६ क, १ प)\n► इ.स.चे ३७० चे दशक‎ (३ क, १ प)\n► इ.स.चे ३८० चे दशक‎ (२ क, १ प)\n► इ.स.चे ३९० चे दशक‎ (१ क, १ प)\n► इ.स.चे ४० चे दशक‎ (१ क, १ प)\n► इ.स.चे ४०० चे दशक‎ (१ क, १ प)\n► इ.स.चे ४१० चे दशक‎ (१ क, १ प)\n► इ.स.चे ४२० चे दशक‎ (१ क, १ प)\n► इ.स.चे ४३० चे दशक‎ (१ क, १ प)\n► इ.स.चे ४४० चे दशक‎ (१ क, १ प)\n► इ.स.चे ४५० चे दशक‎ (१ क, १ प)\n► इ.स.चे ४६० चे दशक‎ (२ क, १ प)\n► इ.स.चे ४७० चे दशक‎ (१ क, १ प)\n► इ.स.चे ४८० चे दशक‎ (१ क, १ प)\n► इ.स.चे ४९० चे दशक‎ (१ क, १ प)\n► इ.स.चे ५० चे दशक‎ (१ क, १ प)\n► इ.स.चे ५०० चे दशक‎ (१ क, १ प)\n► इ.स.चे ५१० चे दशक‎ (१ क, १ प)\n► इ.स.चे ५२० चे दशक‎ (१ क, १ प)\n► इ.स.चे ५३० चे दशक‎ (१ क, १ प)\n► इ.स.चे ५४० चे दशक‎ (१ क, १ प)\n► इ.स.चे ५५० चे दशक‎ (१ क, १ प)\n► इ.स.चे ५६० चे दशक‎ (१ क, १ प)\n► इ.स.चे ५७० चे दशक‎ (१ क, १ प)\n► इ.स.चे ५८० चे दशक‎ (१ क, १ प)\n► इ.स.चे ५९० चे दशक‎ (��� क, १ प)\n► इ.स.चे ६० चे दशक‎ (२ क, १ प)\n► इ.स.चे ६०० चे दशक‎ (१ क, १ प)\n► इ.स.चे ६१० चे दशक‎ (१ क, १ प)\n► इ.स.चे ६२० चे दशक‎ (१ क, १ प)\n► इ.स.चे ६३० चे दशक‎ (१ क, १ प)\n► इ.स.चे ६४० चे दशक‎ (१ क, १ प)\n► इ.स.चे ६५० चे दशक‎ (१ क, १ प)\n► इ.स.चे ६६० चे दशक‎ (१ क, १ प)\n► इ.स.चे ६७० चे दशक‎ (१ क, १ प)\n► इ.स.चे ६८० चे दशक‎ (१ क, १ प)\n► इ.स.चे ६९० चे दशक‎ (१ क, १ प)\n► इ.स.चे ७० चे दशक‎ (१ क, १ प)\n► इ.स.चे ७०० चे दशक‎ (१ क, १ प)\n► इ.स.चे ७१० चे दशक‎ (१ क, १ प)\n► इ.स.चे ७२० चे दशक‎ (४ क, १ प)\n► इ.स.चे ७३० चे दशक‎ (१० क, १ प)\n► इ.स.चे ७४० चे दशक‎ (१ क, १ प)\n► इ.स.चे ७५० चे दशक‎ (१ क, १ प)\n► इ.स.चे ७६० चे दशक‎ (१ क, १ प)\n► इ.स.चे ७७० चे दशक‎ (२ क, १ प)\n► इ.स.चे ७८० चे दशक‎ (१ क, १ प)\n► इ.स.चे ७९० चे दशक‎ (३ क, १ प)\n► इ.स.चे ८० चे दशक‎ (१ क, १ प)\n► इ.स.चे ८०० चे दशक‎ (१ क, १ प)\n► इ.स.चे ८१० चे दशक‎ (१ क, १ प)\n► इ.स.चे ८२० चे दशक‎ (१ क, १ प)\n► इ.स.चे ८३० चे दशक‎ (१० क, १ प)\n► इ.स.चे ८४० चे दशक‎ (५ क, १ प)\n► इ.स.चे ८५० चे दशक‎ (२ क, १ प)\n► इ.स.चे ८६० चे दशक‎ (१ क, १ प)\n► इ.स.चे ८७० चे दशक‎ (१ क, १ प)\n► इ.स.चे ८८० चे दशक‎ (१ क, १ प)\n► इ.स.चे ८९० चे दशक‎ (७ क, १ प)\n► इ.स.चे ९० चे दशक‎ (१ क, १ प)\n(मागील पान) (पुढील पान)\n\"इ.स.ची दशके\" वर्गातील लेख\nएकूण २४३ पैकी खालील २०० पाने या वर्गात आहेत.\n(मागील पान) (पुढील पान)\nइ.स.चे ० चे दशक\nइ.स.चे १० चे दशक\nइ.स.चे १०० चे दशक\nइ.स.चे १००० चे दशक\nइ.स.चे १०१० चे दशक\nइ.स.चे १०२० चे दशक\nइ.स.चे १०३० चे दशक\nइ.स.चे १०४० चे दशक\nइ.स.चे १०५० चे दशक\nइ.स.चे १०६० चे दशक\nइ.स.चे १०७० चे दशक\nइ.स.चे १०८० चे दशक\nइ.स.चे १०९० चे दशक\nइ.स.चे ११० चे दशक\nइ.स.चे ११०० चे दशक\nइ.स.चे १११० चे दशक\nइ.स.चे ११२० चे दशक\nइ.स.चे ११३० चे दशक\nइ.स.चे ११४० चे दशक\nइ.स.चे ११५० चे दशक\nइ.स.चे ११६० चे दशक\nइ.स.चे ११७० चे दशक\nइ.स.चे ११८० चे दशक\nइ.स.चे ११९० चे दशक\nइ.स.चे १२० चे दशक\nइ.स.चे १२०० चे दशक\nइ.स.चे १२१० चे दशक\nइ.स.चे १२२० चे दशक\nइ.स.चे १२३० चे दशक\nइ.स.चे १२४० चे दशक\nइ.स.चे १२५० चे दशक\nइ.स.चे १२६० चे दशक\nइ.स.चे १२७० चे दशक\nइ.स.चे १२८० चे दशक\nइ.स.चे १२९० चे दशक\nइ.स.चे १३० चे दशक\nइ.स.चे १३०० चे दशक\nइ.स.चे १३१० चे दशक\nइ.स.चे १३२० चे दशक\nइ.स.चे १३३० चे दशक\nइ.स.चे १३४० चे दशक\nइ.स.चे १३५० चे दशक\nइ.स.चे १३६० चे दशक\nइ.स.चे १३७० चे दशक\nइ.स.चे १३८० चे दशक\nइ.स.चे १३९० चे दशक\nइ.स.चे १४० चे दशक\nइ.स.चे १४०० चे दशक\nइ.स.चे १४१० चे दशक\nइ.स.चे १४२० चे दशक\nइ.स.चे १४३० चे दशक\nइ.स.चे १४४० चे दशक\nइ.स.चे १४५० चे दशक\nइ.स.चे १४६० चे दशक\nइ.स.��े १४७० चे दशक\nइ.स.चे १४८० चे दशक\nइ.स.चे १४९० चे दशक\nइ.स.चे १५० चे दशक\nइ.स.चे १५०० चे दशक\nइ.स.चे १५१० चे दशक\nइ.स.चे १५२० चे दशक\nइ.स.चे १५३० चे दशक\nइ.स.चे १५४० चे दशक\nइ.स.चे १५५० चे दशक\nइ.स.चे १५६० चे दशक\nइ.स.चे १५७० चे दशक\nइ.स.चे १५८० चे दशक\nइ.स.चे १५९० चे दशक\nइ.स.चे १६० चे दशक\nइ.स.चे १६०० चे दशक\nइ.स.चे १६१० चे दशक\nइ.स.चे १६२० चे दशक\nइ.स.चे १६३० चे दशक\nइ.स.चे १६४० चे दशक\nइ.स.चे १६५० चे दशक\nइ.स.चे १६६० चे दशक\nइ.स.चे १६७० चे दशक\nइ.स.चे १६८० चे दशक\nइ.स.चे १६९० चे दशक\nइ.स.चे १७० चे दशक\nइ.स.चे १७०० चे दशक\nइ.स.चे १७१० चे दशक\nइ.स.चे १७२० चे दशक\nइ.स.चे १७३० चे दशक\nइ.स.चे १७४० चे दशक\nइ.स.चे १७५० चे दशक\nइ.स.चे १७६० चे दशक\nइ.स.चे १७७० चे दशक\nइ.स.चे १७८० चे दशक\nइ.स.चे १७९० चे दशक\nइ.स.चे १८० चे दशक\nइ.स.चे १८०० चे दशक\nइ.स.चे १८१० चे दशक\nइ.स.चे १८२० चे दशक\nइ.स.चे १८३० चे दशक\nइ.स.चे १८४० चे दशक\nइ.स.चे १८५० चे दशक\nइ.स.चे १८६० चे दशक\nइ.स.चे १८७० चे दशक\nइ.स.चे १८८० चे दशक\nइ.स.चे १८९० चे दशक\nइ.स.चे १९० चे दशक\nइ.स.चे १९०० चे दशक\nइ.स.चे १९२० चे दशक\nइ.स.चे १९३० चे दशक\nइ.स.चे १९४० चे दशक\nइ.स.चे १९५० चे दशक\nइ.स.चे १९६० चे दशक\nइ.स.चे १९७० चे दशक\nइ.स.चे १९८० चे दशक\nइ.स.चे १९९० चे दशक\nइ.स.चे २० चे दशक\nइ.स.चे २०० चे दशक\nइ.स.चे २००० चे दशक\nइ.स.चे २०१० चे दशक\nइ.स.चे २०२० चे दशक\nइ.स.चे २०३० चे दशक\nइ.स.चे २०४० चे दशक\nइ.स.चे २०५० चे दशक\nइ.स.चे २०६० चे दशक\nइ.स.चे २०७० चे दशक\nइ.स.चे २०८० चे दशक\nइ.स.चे २०९० चे दशक\nइ.स.चे २१० चे दशक\nइ.स.चे २२० चे दशक\nइ.स.चे २३० चे दशक\nइ.स.चे २४० चे दशक\nइ.स.चे २५० चे दशक\nइ.स.चे २६० चे दशक\nइ.स.चे २७० चे दशक\nइ.स.चे २८० चे दशक\nइ.स.चे २९० चे दशक\nइ.स.चे ३० चे दशक\nइ.स.चे ३०० चे दशक\nइ.स.चे ३१० चे दशक\nइ.स.चे ३२० चे दशक\nइ.स.चे ३३० चे दशक\nइ.स.चे ३४० चे दशक\nइ.स.चे ३५० चे दशक\nइ.स.चे ३६० चे दशक\nइ.स.चे ३७० चे दशक\nइ.स.चे ३८० चे दशक\nइ.स.चे ३९० चे दशक\nइ.स.चे ४० चे दशक\nइ.स.चे ४०० चे दशक\nइ.स.चे ४१० चे दशक\nइ.स.चे ४२० चे दशक\nइ.स.चे ४३० चे दशक\nइ.स.चे ४४० चे दशक\nइ.स.चे ४५० चे दशक\nइ.स.चे ४६० चे दशक\nइ.स.चे ४७० चे दशक\nइ.स.चे ४८० चे दशक\nइ.स.चे ४९० चे दशक\nइ.स.चे ५० चे दशक\nइ.स.चे ५०० चे दशक\nइ.स.चे ५१० चे दशक\nइ.स.चे ५२० चे दशक\nइ.स.चे ५३० चे दशक\nइ.स.चे ५४० चे दशक\nइ.स.चे ५५० चे दशक\nइ.स.चे ५६० चे दशक\nइ.स.चे ५७० चे दशक\nइ.स.चे ५८० चे दशक\nइ.स.चे ५९० चे दशक\nइ.स.चे ६० चे दशक\nइ.स.चे ६०० चे दशक\nइ.स.चे ६१० चे दशक\nइ.स.चे ६२० चे दशक\nइ.स.चे ६३० चे दशक\nइ.स.चे ६४० चे दशक\nइ.स.चे ६५० चे दशक\nइ.स.चे ६६० चे दशक\nइ.स.चे ६७० चे दशक\nइ.स.चे ६८० चे दशक\nइ.स.चे ६९० चे दशक\nइ.स.चे ७० चे दशक\nइ.स.चे ७०० चे दशक\nइ.स.चे ७१० चे दशक\nइ.स.चे ७२० चे दशक\nइ.स.चे ७३० चे दशक\nइ.स.चे ७४० चे दशक\nइ.स.चे ७५० चे दशक\nइ.स.चे ७६० चे दशक\nइ.स.चे ७७० चे दशक\nइ.स.चे ७८० चे दशक\nइ.स.चे ७९० चे दशक\nइ.स.चे ८० चे दशक\nइ.स.चे ८०० चे दशक\nइ.स.चे ८१० चे दशक\nइ.स.चे ८२० चे दशक\nइ.स.चे ८३० चे दशक\nइ.स.चे ८४० चे दशक\nइ.स.चे ८५० चे दशक\nइ.स.चे ८६० चे दशक\nइ.स.चे ८७० चे दशक\nइ.स.चे ८८० चे दशक\nइ.स.चे ८९० चे दशक\nइ.स.चे ९० चे दशक\nइ.स.चे ९०० चे दशक\n(मागील पान) (पुढील पान)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ ऑगस्ट २००७ रोजी २३:३१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737233.51/wet/CC-MAIN-20200807231820-20200808021820-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagar.nic.in/mr/event/%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A7/", "date_download": "2020-08-08T00:40:16Z", "digest": "sha1:OJJWSSEHW2WWOFFXDVE3C7WMT6EZGS5L", "length": 9144, "nlines": 103, "source_domain": "ahmednagar.nic.in", "title": "मतदान जागृतीसाठी जिल्हाधिकारी द्विवेदी यांचा 19 मार्च 2019 रोजी विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद | अहमदनगर | भारत", "raw_content": "\nA+ फ़ॉन्ट आकार वाढवा\nA- फ़ॉन्ट चा आकार कमी करा\nजिल्हा उद्योग केंद्र, अहमदनगर\nएसटीडी आणि पिन कोड\nमतदान जागृतीसाठी जिल्हाधिकारी द्विवेदी यांचा 19 मार्च 2019 रोजी विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद\nमतदान जागृतीसाठी जिल्हाधिकारी द्विवेदी यांचा 19 मार्च 2019 रोजी विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद\nलोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत सर्व पात्र मतदारांनी त्यांचा मतदानाचा हक्क बजावावा , यासाठी जिल्हा निवडणूक यंत्रणेच्या वतीने मतदारांची जागृती करण्यात येत आहे . त्याचाच एक भाग म्हणून मंगळवार , दिनांक 19 मार्च रोजी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल द्विवेदी हे विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत . येथील न्यू आर्टस , कॉमर्स अॅन्ड सायन्स ��हाविद्यालयात सकाळी १० वाजता हा ‘टॉक वुईथ कलेक्टर’ कार्यक्रम होणार आहे . मतदानजागृतीचा (स्वीप) एक भाग म्हणून यावेळी शहर व जिल्ह्यातील कला , क्रीडा , संस्कृती , सामाजिक असा विविध क्षेत्रात कार्यरत असणार्‍या नामवंतांना मतदारदूत म्हणून गौरवले जाणार आहे . त्यांच्याकडे मतदानाबाबत विविध स्तरात जनजागृती करण्याची जबाबदारी सोपविली जाणार आहे.\nभारत निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील ३७-अहमदनगर आणि ३८- शिर्डी (अ.जा.) लोकसभा मतदारसंघात अनुक्रमे २३ एप्रिल आणि २९ एप्रिल रोजी मतदान घेण्याचे जाहीर केले आहे . या निवडणुकीत अधिकाधिक मतदारांनी त्यांचा मतदानाचा हक्क बजावावा , यासाठी जिल्हा निवडणूक यंत्रणा कार्यरत आहे . विविध उपक्रम आणि जनजागृतीच्या माध्यमातून मतदारांना त्यांच्या मतदानाच्या हक्काबाबतची जाणीव करुन दिली जात आहे . निवडणूक घोषित होण्यापूर्वी मतदारनोंदणी अभियानाच्या माध्यमातून जिल्हाभर विविध उपक्रम राबविले गेले . आता प्रत्येक पात्र मतदाराने त्यांचा मतदानाचा हक्क बजावावा , यासाठी जनजागृती करण्यात येत आहे . जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल द्विवेदी यांनी पुढाकार घेतला असून विविध घटकांपर्यंत मतदानाचे महत्व अधोरेखीत केले जाणार आहे . या उपक्रमाचाच एक भाग म्हणून ‘टॉक वुईथ कलेक्टर’ अर्थात जिल्हाधिका-यांशी संवाद या कार्यक्रमाचे आयोजन न्यू आर्टस महाविद्यालयात करण्यात आले आहे.\nजिल्हाधिकारी श्री. द्विवेदी यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या प्रश्नांना मनमोकळी उत्तरे देणार आहेत. त्याचबरोबर मार्गदर्शनही करणार आहेत. स्वीपचे नोडल अधिकारी संजय कदम यांच्यासह स्वीपची संपूर्ण टीम नव्या नव्या उपक्रमांसह मतदार जनजागृतीसाठी प्रयत्नशील आहे.\nमतदान जागृतीसाठी जिल्हाधिकारी यांचा मुक्त संवाद (व्हिडिओ )\nजिल्हा प्रशासनाकडे संकेतस्थळावरील माहितीचे हक्क\n© अहमदनगर , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र ,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारा विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Aug 07, 2020", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737233.51/wet/CC-MAIN-20200807231820-20200808021820-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/post-payment-bank", "date_download": "2020-08-08T00:44:51Z", "digest": "sha1:U7EGG7ECZ36BVBSWIULI2OTDEADCHG27", "length": 3610, "nlines": 65, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nपोस्ट पेमेंट बँकेची केंद्रे सव्वा लाखांवर\nटपाल कार्यालयात लवकरच आयुर्विमा\nजाणून घ्या भारताच्या 'पोस्ट पेड बँक'बाबत\nपोस्ट पेमेंट बँकेला एक सप्टेंबरचा मुहूर्त\nपोस्ट पेमेंट बँकेला २१ ऑगस्टचा ‘मुहूर्त’\nपोस्टाच्या पेमेंट बँकेकडून घरपोच पैशांची सुविधा\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737233.51/wet/CC-MAIN-20200807231820-20200808021820-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8", "date_download": "2020-08-08T01:15:38Z", "digest": "sha1:LBFUKVLLH4KCHXCSHC372OWQFTLB7T4P", "length": 5797, "nlines": 33, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "अनुमान - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nतर्कशास्त्रातील व प्रमाणमीमांसेतील एक महत्त्वाची संकल्पना. ज्ञानप्राप्तीत तर्कशास्त्राचे स्थान अत्यंत महत्त्वपूर्ण होय. अर्थात ही ज्ञानप्राप्ती ज्या साधनांद्वारे होते, त्या साधनांमध्ये अनुमान हे एक महत्त्वाचे ज्ञानसाधन किंवा ज्ञानप्रमाण मानले जाते. भारतीय तत्त्वज्ञानात सर्वच आस्तिक व नास्तिक दर्शनांनी अनुमान हे महत्त्वाचे ज्ञानप्रमाण मानलेले आहे. चार्वाकाचे लोकायतदर्शनही संभवात्मक अनुमान मानते. प्रत्यक्ष किंवा शब्दप्रमाणाहून मिळणाऱ्या ज्ञानापेक्षा अनुमान-प्रमाणाने मिळणारे ज्ञान हे फारच विस्तृत असते. तर्कशास्त्राचा मुख्य विषय अनुमान हा असल्यामुळे काही प्रसंगी तर्कशास्त्रास अनुमानशास्त्रही म्हटले जाते.\nअनुमान म्हणजे व्यंजक (इम्प्‍लाइंग) विधानांवरून व्यंजित (इम्प्‍लाइड) विधानाची बुद्धीस झालेली उपलब्धी होय. दुसऱ्या शब्दांत अनुमान म्हणजे पुरेशा पुराव्यावरून काढला जाणारा अंदाज किंवा निष्कर्ष होय. अनुमान ही विचारप्रक्रिया असून तीत एका किंवा अनेक सत्य मानलेल्या गृहीत विधानांवरून दुसऱ्या नवीन विधानाकडे किंवा विधानांकडे आपला विचार जातो. पारंपरिक तर्कशास्त्रात अनुमानाचे विगामी किंवा निगामी तसेच व्यवहित किंवा अव्यवहित आणि व्यवहित व अव्यवहित यांचे परत अनेक उपप्रकारात वर्गीकरण केले जाते. आधुनिक तर्कशास्त्र���तील अनुमानविचार हा भाषेच्या तार्किक स्वरूपाचा सखोल व सूक्ष्म अभ्यास करून मांडण्यात आलेला आहे.[१]\nसंदर्भ व नोंदीसंपादन करा\nतर्कशास्त्र; न्यायदर्शन; प्रमाणमीमांसा; सांख्यिकीय अनुमानशास्त्र.\n^ महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मराठी विश्वकोश खंड : १\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ११ मार्च २०१७ रोजी १२:०० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737233.51/wet/CC-MAIN-20200807231820-20200808021820-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AD%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A1", "date_download": "2020-08-08T01:22:42Z", "digest": "sha1:YG7HCNAM6LF3HWE4BHAIRAYAHDFFPB6G", "length": 6925, "nlines": 97, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "भेंड - विकिपीडिया", "raw_content": "\nभेंडी याच्याशी गल्लत करू नका.\nभेंडीचे झाड हे तपकिरी रंगाची खरखरीत साल असलेले मध्यम आकारचे व छत्रीसारख गोल वाढणारे वर्षभर हिरव्या, पिंपळासारख्या पानांनी आच्छादलेला वृक्ष आहे. याला पिवळ्या रंगाची मोठी, शोभेची फुले वर्षभर येतात. ही फुले जसजशी परिपक्व होतात तशी जांभळट, मातकट लाल रंगाची होतात. या फुलांच्या अंश:कोषात पाकळ्यांच्या मुळांशी गडद लाल मखमली रंग असतो. त्या झाडाची फळेही हिरवी गार टणकफळे, फळ फोडल्यावर त्यातून पिवळा रंग निघतो आणि चंदेरी बिया-सोन्या-चांदीचच फळ असे दिसते.[१]\nमूळचे आशिया आणि आफ्रिका खंडातील असलेले हे झाड कोकण, दक्षिण भारत, श्रीलंका, अंदमान, बांगला देश आणि पॅसेफिक बेटांवर आढळते. मुंबई, चेन्नई, कोलकाता आणि कोलंबो येथे या झाडांची लागवड रस्त्याच्या दुतर्फा आढळते. क्षारयुक्त जमिनीतही याची पैदास आणि वाढ जोमाने होते. बियांनी तसेच छाटणी पद्धतीने रोप तयार करून झाडांची पैदास करता येते. याच्या लाकडाचा उपयोग फर्निचर, बैलगाडीची चाके आणि होड्या तयार करण्यासाठी होतो. कागद तयार करण्यासाठीही याचा उपयोग होतो. याच्या साली व फळांपासून लालसर दाट वंगणाचे तेल मिळत. फुलांपासून पिवळा रंग तयार करतात. एरंडयाच्या तेलातला भेंडीच्या बियांचा अर्क कीटकांच्या, प्��ामुख्याने डासांच्या चावाण्यावर वर उपाय आहे.\nभेंडीची मूळशक्तीवर्धक आहेत. त्वचा विकारांवर हे सर्वण्यात औषध आहे. याचा उपयोग अतिसार मूळव्याध तसेच मधुमेहाच्या उपचारांमध्ये केला जातो.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ मार्च २०१७ रोजी १४:१९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737233.51/wet/CC-MAIN-20200807231820-20200808021820-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A4%9C%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97", "date_download": "2020-08-08T01:55:19Z", "digest": "sha1:BTIK6XSG5EGIFUSKKNNTQMJRZC3BK5YM", "length": 4246, "nlines": 65, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सहजयोग - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nसहजयोग ही ध्यानसाधना करण्याचे तंत्र असून ती एक धार्मिक आणि साधना चळवळ आहे. निर्मला श्रीवास्तव उपाख्य श्रीमाताजी निर्मला देवी ह्या या चळवळीच्या संस्थापक-प्रणेत्या आहेत. प्राचीन भारतातील योगसाधनेशी ती निगडीत आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १९ सप्टेंबर २०१६ रोजी १३:३७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737233.51/wet/CC-MAIN-20200807231820-20200808021820-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://grievances.maharashtra.gov.in/mr/grievance/admintype/divisionAgeingReportOneday", "date_download": "2020-08-07T23:34:30Z", "digest": "sha1:TY53KEV7ISWBIDNSU3R4AS7HWBLHXLE2", "length": 14385, "nlines": 280, "source_domain": "grievances.maharashtra.gov.in", "title": "कालानुरूप प्रलंबितता अहवाल ( दिवसामध्ये ) | Grievance Redressal Portal", "raw_content": "\nकालानु���ूप प्रलंबितता अहवाल ( दिवसामध्ये )\nकालानुरूप प्रलंबितता अहवाल ( दिवसामध्ये )\nउस्मानाबाद 20 12 3 4 39\nरत्नागिरी 8 15 8 17 48\nसिंधुदुर्ग 8 3 1 98 110\nनंदुरबार 2 2 0 76 80\nअकोला ( अकोला महानगरपालिका ) 6 3 3 76 88\nअमरावती ( अमरावती महानगरपालिका ) 8 5 1 42 56\nबुलडाणा 0 0 0 0 0\nऔरंगाबाद ( औरंगाबाद महानगरपालिका ) 7 3 2 261 273\nहिंगोली 0 0 0 0 0\nलातूर ( लातूर महानगरपालिका ) 0 2 1 42 45\nनांदेड ( नांदेड-वाघाला महानगरपालिका ) 1 0 1 0 2\nउस्मानाबाद 0 0 0 0 0\nपरभणी ( परभणी महानगरपालिका ) 2 1 2 24 29\nमुंबई शहर ( बृहन्मुंबई महानगरपालिका ) 34 25 28 262 349\nमुंबई उपनगर ( बृहन्मुंबई महानगरपालिका ) 61 53 48 396 558\nपालघर ( वसई-विरार महानगरपालिका ) 10 19 22 90 141\nरायगड ( पनवेल महानगरपालिका ) 2 3 1 9 15\nरत्नागिरी 0 0 0 0 0\nसिंधुदुर्ग 0 0 0 0 0\nठाणे ( उल्हासनगर महानगरपालिका ) 1 7 3 170 181\nठाणे ( भिवंडी-निजामपूर महानगरपालिका ) 5 18 11 334 368\nठाणे ( मीरा-भाईंदर महानगरपालिका ) 15 15 13 170 213\nठाणे ( कल्याण-डोंबिवली महानगरपालिका ) 9 11 15 207 242\nठाणे ( ठाणे महानगरपालिका ) 12 9 15 153 189\nठाणे ( नवी मुंबई महानगरपालिका ) 12 23 4 4 43\nचंद्रपूर 3 0 1 4 8\nचंद्रपूर ( चंद्रपूर महानगरपालिका ) 3 0 1 0 4\nगडचिरोली 0 0 0 0 0\nगोंदिया 0 0 0 0 0\nनागपूर ( नागपूर महानगरपालिका ) 10 9 7 14 40\nअहमदनगर ( अहमदनगर महानगरपालिका ) 3 1 2 94 100\nधुळे ( धुळे महानगरपालिका ) 6 9 4 136 155\nजळगाव ( जळगाव महानगरपालिका ) 1 10 5 169 185\nनंदुरबार 0 0 0 0 0\nनाशिक ( मालेगाव महानगरपालिका ) 1 4 0 119 124\nनाशिक ( नाशिक महानगरपालिका ) 6 4 2 3 15\nकोल्हापूर 1 3 1 25 30\nकोल्हापूर ( कोल्हापूर महानगरपालिका ) 1 3 1 20 25\nपुणे ( पुणे महानगरपालिका ) 16 20 8 122 166\nपुणे ( पिंपरी-चिंचवड महानगरपालिका ) 9 5 5 54 73\nसांगली ( सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका ) 3 0 2 41 46\nसोलापूर ( सोलापूर महानगरपालिका ) 23 12 21 10 66\nबुलडाणा 3 1 0 0 4\nउस्मानाबाद 14 1 3 9 27\nमुंबई शहर 0 0 0 1 1\nमुंबई उपनगर 0 0 0 1 1\nरत्नागिरी 5 4 2 9 20\nसिंधुदुर्ग 8 6 2 13 29\nचंद्रपूर 4 6 1 69 80\nगडचिरोली 5 1 3 66 75\nनंदुरबार 5 5 2 6 18\nअकोला ( ग्रामीण - पोलीस अधीक्षक ) 2 3 0 4 9\nअमरावती ( ग्रामीण - पोलीस अधीक्षक ) 0 0 0 9 9\nअमरावती ( शहरी - आयुक्तालय ) 0 0 1 2 3\nबुलडाणा ( ग्रामीण - पोलीस अधीक्षक ) 3 4 3 12 22\nवाशिम ( ग्रामीण - पोलीस अधीक्षक ) 2 1 4 52 59\nयवतमाळ ( ग्रामीण - पोलीस अधीक्षक ) 9 7 3 13 32\nऔरंगाबाद ( ग्रामीण - पोलीस अधीक्षक ) 3 3 0 14 20\nऔरंगाबाद ( शहरी - आयुक्तालय ) 15 1 0 25 41\nबीड ( ग्रामीण - पोलीस अधीक्षक ) 2 9 2 24 37\nहिंगोली ( ग्रामीण - पोलीस अधीक्षक ) 0 0 2 54 56\nजालना ( ग्रामीण - पोलीस अधीक्षक ) 0 7 0 60 67\nलातूर ( ग्रामीण - पोलीस अधीक्षक ) 0 2 5 24 31\nनांदेड ( ग्रामीण - पोलीस अधीक्षक ) 1 8 3 84 96\nउस्मा��ाबाद 1 6 1 111 119\nउस्मानाबाद ( ग्रामीण - पोलीस अधीक्षक ) 1 6 1 111 119\nपरभणी ( ग्रामीण - पोलीस अधीक्षक ) 2 1 4 101 108\nमुंबई शहर ( शहरी - आयुक्तालय ) 20 23 19 506 568\nमुंबई उपनगर 3 1 1 57 62\nमुंबई उपनगर ( शहरी - आयुक्तालय ) 3 1 1 57 62\nपालघर ( ग्रामीण - पोलीस अधीक्षक ) 6 2 5 25 38\nरायगड ( ग्रामीण - पोलीस अधीक्षक ) 8 1 1 34 44\nरत्नागिरी 0 1 4 9 14\nरत्नागिरी ( ग्रामीण - पोलीस अधीक्षक ) 0 1 4 9 14\nसिंधुदुर्ग 2 2 1 2 7\nसिंधुदुर्ग ( ग्रामीण - पोलीस अधीक्षक ) 2 2 1 2 7\nठाणे ( ग्रामीण - पोलीस अधीक्षक ) 7 4 0 72 83\nठाणे ( शहरी - आयुक्तालय ) 14 12 13 290 329\nभंडारा ( ग्रामीण - पोलीस अधीक्षक ) 1 2 0 10 13\nचंद्रपूर 3 1 1 7 12\nचंद्रपूर ( ग्रामीण - पोलीस अधीक्षक ) 3 1 1 7 12\nगडचिरोली 0 0 1 10 11\nगडचिरोली ( ग्रामीण - पोलीस अधीक्षक ) 0 0 1 10 11\nगोंदिया ( ग्रामीण - पोलीस अधीक्षक ) 2 1 0 11 14\nनागपूर ( ग्रामीण - पोलीस अधीक्षक ) 4 3 1 42 50\nनागपूर ( शहरी - आयुक्तालय ) 5 2 4 41 52\nवर्धा ( ग्रामीण - पोलीस अधीक्षक ) 1 1 0 19 21\nअहमदनगर ( ग्रामीण - पोलीस अधीक्षक ) 11 12 15 116 154\nधुळे ( ग्रामीण - पोलीस अधीक्षक ) 2 4 4 102 112\nजळगाव ( ग्रामीण - पोलीस अधीक्षक ) 2 5 2 120 129\nनंदुरबार 1 0 1 7 9\nनंदुरबार ( ग्रामीण - पोलीस अधीक्षक ) 1 0 1 7 9\nनाशिक ( ग्रामीण - पोलीस अधीक्षक ) 7 3 3 23 36\nनाशिक ( शहरी - आयुक्तालय ) 2 0 0 15 17\nकोल्हापूर 1 0 4 26 31\nकोल्हापूर ( ग्रामीण - पोलीस अधीक्षक ) 1 0 4 26 31\nपुणे ( ग्रामीण - पोलीस अधीक्षक ) 11 12 5 351 379\nपुणे ( शहरी - आयुक्तालय ) 31 18 14 552 615\nसांगली ( ग्रामीण - पोलीस अधीक्षक ) 11 3 3 50 67\nसातारा ( ग्रामीण - पोलीस अधीक्षक ) 6 3 2 29 40\nसोलापूर ( ग्रामीण - पोलीस अधीक्षक ) 10 4 8 87 109\nसोलापूर ( शहरी - आयुक्तालय ) 2 1 3 69 75\nमाहिती तंत्रज्ञान संचालनालयच्या सहकार्याने मुख्यमंत्री कार्यालय, मंत्रालय, मुंबईचा उपक्रम.\n© संकेतस्थळ रचना महाराष्ट्र शासनाच्या अधीन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737233.51/wet/CC-MAIN-20200807231820-20200808021820-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/9-people", "date_download": "2020-08-08T00:25:28Z", "digest": "sha1:YIOWKJZ3IYZJ3M2IH3TS3FFC5FESNHW5", "length": 3401, "nlines": 64, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमध्य प्रदेश: रीवा येथे बस-ट्रक अपघात, ९ ठार\nबस-ट्रकच्या धडकेत ९ ठार\nओहीओः गोळीबारात ९ ठार, अनेक जण जखमी\nपुणे: ट्रक-कारचा भीषण अपघात, ९ तरुण जागीच ठार\nउत्तर प्रदेश: वादळात ९ जण ठार\nओडिशा: नक्षलवाद्यांनी केले ९ जणांचे अपहरण\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737233.51/wet/CC-MAIN-20200807231820-20200808021820-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%AE_%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%A8_%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80", "date_download": "2020-08-08T02:04:33Z", "digest": "sha1:LZOZUKMJSPALVDEF7UXDIEXBUDJ3A23O", "length": 25499, "nlines": 326, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "२०१८ ब्राझिलियन ग्रांप्री - विकिपीडिया", "raw_content": "\nअटोड्रोम जोस कार्लोस पेस\nनोव्हेंबर ११, इ.स. २०१८\n२०१८ फॉर्म्युला वन हंगामातील, २१ पैकी २० शर्यत.\nफॉर्म्युला वन ग्रांडे प्रीमियो हाइनकेन दो ब्राझिल २०१८\nअटोड्रोम जोस कार्लोस पेस\nसर्किटचे प्रकार व अंतर\n४.३०९ कि.मी. (२.६७७ मैल)\n७१ फेर्‍या, ३०५.८७९ कि.मी. (१९०.०६४ मैल)\n(रेड बुल रेसिंग-टॅग हुयर)\n२०१८ फॉर्म्युला वन हंगाम\n२०१८ अबु धाबी ग्रांप्री\n२०१८ ब्राझिलियन ग्रांप्री (अधिक्रुत्या फॉर्म्युला वन ग्रांडे प्रीमियो हाइनकेन दो ब्राझिल २०१८) हि एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी ११ नोव्हेंबर २०१८ रोजी साओ पाउलो, ब्राझील येथील अटोड्रोम जोस कार्लोस पेस येथे आयोजित करण्यात आली. हि शर्यत २०१८ फॉर्म्युला वन हंगामाची २०वी शर्यत आहे.\n७१ फे‍ऱ्यांची हि शर्यत लुइस हॅमिल्टन ने मर्सिडीज-बेंझसाठी जिंकली. मॅक्स व्हर्सटॅपन ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत रेड बुल रेसिंग-टॅग हुयरसाठी हि शर्यत जिंकली व किमी रायकोन्नेन ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर स्कुदेरिआ फेरारीसाठी हि शर्यत जिंकली.\n२.१ चालक अजिंक्यपद गुणतालीका\n२.२ कारनिर्माता अजिंक्यपद गुणतालीका\nमुख्य शर्यतीत सुरवात स्थान\n४४ लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ १:०८.४६४ १:०७.७९५ १:०७.२८१ १\n५ सेबास्टियान फेटेल स्कुदेरिआ फेरारी १:०८.४५२ १:०७.७७६ १:०७.३७४ २\n७७ वालट्टेरी बोट्टास मर्सिडीज-बेंझ १:०८.४९२ १:०७.७२७ १:०७.४४१ ३\n७ किमी रायकोन्नेन स्कुदेरिआ फेरारी १:०८.४५२ १:०८.०२८ १:०७.४५६ ४\n३३ मॅक्स व्हर्सटॅपन रेड बुल रेसिंग-टॅग हुयर १:०८.२०५ १:०८.०१७ १:०७.७७८ ५\n३ डॅनियल रीक्कार्डो रेड बुल रेसिंग-टॅग हुयर १:०८.५४४ १:०८.०५५ १:०७.७८० १११\n९ मार्कस एरिक्सन सॉबर-स्कुदेरिआ फेरारी १:०८.७५४ १:०८.५७९ १:०८.२९६ ६\n१६ चार्ल्स लेक्लर्क सॉबर-स्कुदेरिआ फेरारी १:०८.६६७ १:०८.३३५ १:०८.४९२ ७\n८ रोमन ग्रोस्जीन हास एफ.��� संघ-स्कुदेरिआ फेरारी १:०८.७३५ १:०८.२३९ १:०८.५१७ ८\n१० पियरे गॅस्ली स्कुदेरिआ टोरो रोस्सो-होंडा रेसिंग एफ१ १:०९.०४६ १:०८.६१६ १:०९.०२९ ९\n२० केविन मॅग्नुसेन हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी १:०८.४७४ १:०८.६५९ १०\n११ सर्गिओ पेरेझ रेसींग पॉइन्ट फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ १:०९.२१७ १:०८.७४१ १२\n३१ एस्टेबन ओकन रेसींग पॉइन्ट फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ १:०९.२६४ १:०८.७७० १८२\n२७ निको हल्केनबर्ग रेनोल्ट एफ१ १:०९.००९ १:०८.८३४ १३\n३५ सेर्गेई सिरोटकिन विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ १:०९.२५९ १:१०.३८१ १४\n५५ कार्लोस सेनज जुनियर रेनोल्ट एफ१ १:०९.२६९ १५\n२८ ब्रँड्न हार्टले स्कुदेरिआ टोरो रोस्सो-होंडा रेसिंग एफ१ १:०९.२८० १६\n१४ फर्नांदो अलोन्सो मॅकलारेन-रेनोल्ट एफ१ १:०९.४०२ १७\n१८ लान्स स्टोल विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ १:०९.४४१ १९\n२ स्टॉफेल वांडोर्ने मॅकलारेन-रेनोल्ट एफ१ १:०९.६०१ २०\n४४ लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ ७१ १:२७:०९.०६६ १ २५\n३३ मॅक्स व्हर्सटॅपन रेड बुल रेसिंग-टॅग हुयर ७१ +१.४६९ ५ १८\n७ किमी रायकोन्नेन स्कुदेरिआ फेरारी ७१ +४.७६४ ४ १५\n३ डॅनियल रीक्कार्डो रेड बुल रेसिंग-टॅग हुयर ७१ +५.१९३ ११ १२\n७७ वालट्टेरी बोट्टास मर्सिडीज-बेंझ ७१ +२२.९४३ ३ १०\n५ सेबास्टियान फेटेल स्कुदेरिआ फेरारी ७१ +२६.९९७ २ ८\n१६ चार्ल्स लेक्लर्क सॉबर-स्कुदेरिआ फेरारी ७१ +४४.१९९ ७ ६\n८ रोमन ग्रोस्जीन हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी ७१ +५१.२३० ८ ४\n२० केविन मॅग्नुसेन हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी ७१ +५२.८५७ १० २\n११ सर्गिओ पेरेझ रेसींग पॉइन्ट फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ ७० +१ फेरी १२ १\n२८ ब्रँड्न हार्टले स्कुदेरिआ टोरो रोस्सो-होंडा रेसिंग एफ१ ७० +१ फेरी १६\n५५ कार्लोस सेनज जुनियर रेनोल्ट एफ१ ७० +१ फेरी १५\n१० पियरे गॅस्ली स्कुदेरिआ टोरो रोस्सो-होंडा रेसिंग एफ१ ७० +१ फेरी ९\n३१ एस्टेबन ओकन रेसींग पॉइन्ट फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ ७० +१ फेरी १८\n२ स्टॉफेल वांडोर्ने मॅकलारेन-रेनोल्ट एफ१ ७० +१ फेरी१ २०\n३५ सेर्गेई सिरोटकिन विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ ६९ +२ फेऱ्या १४\n१४ फर्नांदो अलोन्सो मॅकलारेन-रेनोल्ट एफ१ ६९ +२ फेऱ्या१ १७\n१८ लान्स स्टोल विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ ६९ +२ फेऱ्या १९\n२७ निको हल्केनबर्ग रेनोल्ट एफ१ ३२ गाडी खराब झाली १३\n९ मार्कस एरिक्सन सॉबर-स्कुदेरिआ फेरारी २० टक्कर ६\n१ लुइस हॅमिल्टन ३८३\n२ सेबास्टियान फेट��ल ३०२\n३ किमी रायकोन्नेन २५१\n४ वालट्टेरी बोट्टास २३७\n५ मॅक्स व्हर्सटॅपन २३४\n२ स्कुदेरिआ फेरारी ५५३\n३ रेड बुल रेसिंग-टॅग हुयर ३९२\n४ रेनोल्ट एफ१ ११४\n५ हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी ९०\n२०१८ फॉर्म्युला वन हंगाम\nफॉर्म्युला वन ग्रांप्री यादी\nफॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी\nफॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी\nफॉर्म्युला वन सर्किटांची यादी\n^ \"फॉर्म्युला वन ग्रांडे प्रीमियो हाइनकेन दो ब्राझिल २०१८ - पात्रता फेरी निकाल\". १० नोव्हेंबर २०१८ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)\n^ \"Ricciardo set for ब्राझिल engine penalty\". ८ नोव्हेंबर २०१८ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)\n^ \"फॉर्म्युला वन ग्रांडे प्रीमियो हाइनकेन दो ब्राझिल २०१८ - निकाल\". ११ नोव्हेंबर २०१८ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)\n↑ a b \"ब्राझिल २०१८ - निकाल\".\nफॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ\nफॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद\n२०१८ मेक्सिकन ग्रांप्री २०१८ हंगाम पुढील शर्यत:\n२०१८ अबु धाबी ग्रांप्री\n२०१७ ब्राझिलियन ग्रांप्री ब्राझिलियन ग्रांप्री पुढील शर्यत:\n२०१८ फॉर्म्युला वन हंगाम\nलुइस हॅमिल्टन (४०८) • सेबास्टियान फेटेल (३२०) • किमी रायकोन्नेन (२५१) • मॅक्स व्हर्सटॅपन (२४९) • वालट्टेरी बोट्टास (२४७)\nमर्सिडीज-बेंझ (६५५) • स्कुदेरिआ फेरारी (५७१) • रेड बुल रेसिंग-टॅग हुयर (४१९) • रेनोल्ट एफ१ (१२२) • हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी (९३)\nरोलेक्स ऑस्ट्रेलियन ग्रांप्री • गल्फ एर बहरैन ग्रांप्री • हेइनकेन चिनी ग्रांप्री • अझरबैजान ग्रांप्री • ग्रान प्रिमीयो डी इस्पाना एमिरेट्स • ग्रांप्री डी मोनॅको • ग्रांप्री हाइनकेन दु कॅनडा • पिरेली ग्रांप्री डी फ्रान्स • आयटाईम ग्रोसर प्रिस वॉन ऑस्टेरीच • रोलेक्स ब्रिटिश ग्रांप्री • एमिरेट्स ग्रोसर प्रिस वॉन डुस्चलँड • रोलेक्स माग्यर नागीदिज • जॉनी वॉकर बेल्जियम ग्रांप्री • ग्रान प्रीमिओ हाइनकेन डी'इटालिया • सिंगापूर एअरलाइन्स सिंगापूर ग्रांप्री • व्हि.टी.बी रशियन ग्रांप्री • हॉन्डा जपानी ग्रांप्री • पिरेली युनायटेड स्टेट्स ग्रांप्री • ग्रांडे प्रीमियो दे मेक्सिको • ग्रांडे प्रीमियो हाइनकेन दो ब्राझिल • एतिहाद एअरवेज अबु धाबी ग्रांप्री\nमेलबर्न ग्रांप्री सर्किट • बहरैन आंतरराष्ट्रीय सर्किट • शांघाय आंतरराष्ट्रीय सर्किट • बाकु सिटी सर्किट • सर्किट डी बार्सिलोना-काटलुन्या • सर्किट डी मोनॅको • सर्किट गिलेस व्हिलनव्ह • सर्किट पॉल रिकार्ड • ए१-रिंग • सिल्वेरस्टोन सर्किट • हॉकेंहिम्रिंग • हंगरोरिंग • सर्किट डी स्पा-फ्रांसोरचॅम्पस • अटोड्रोमो नझिओनल डी मोंझा • मरीना बे स्ट्रीट सर्किट • सोची ऑतोद्रोम • सुझुका सर्किट • सर्किट ऑफ द अमेरीकाज • अटोड्रोमो हर्मानोस रॉड्रिगेझ • अटोड्रोम जोस कार्लोस पेस • यास मरिना सर्किट\nऑस्ट्रेलियन • बहरैन • चिनी • अझरबैजान • स्पॅनिश • मोनॅको • कॅनेडियन • फ्रेंच • ऑस्ट्रियन • ब्रिटिश • जर्मन • हंगेरियन • बेल्जियम • इटालियन • सिंगापूर • रशियन • जपानी • युनायटेड स्टेट्स • मेक्सिकन • ब्राझिलियन • अबु धाबी\nफॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद\n१९५० • १९५१ • १९५२ • १९५३ • १९५४ • १९५५ • १९५६ • १९५७ • १९५८ • १९५९ • १९६० • १९६१ • १९६२ • १९६३ • १९६४ • १९६५ • १९६६ • १९६७ • १९६८ • १९६९ • १९७० • १९७१ • १९७२ • १९७३ • १९७४ • १९७५ • १९७६ • १९७७ • १९७८ • १९७९ • १९८० • १९८१ • १९८२ • १९८३ • १९८४ • १९८५ • १९८६ • १९८७ • १९८८ • १९८९ • १९९० • १९९१ • १९९२ • १९९३ • १९९४ • १९९५ • १९९६ • १९९७ • १९९८ • १९९९ • २००० • २००१ • २००२ • २००३ • २००४ • २००५ • २००६ • २००७ • २००८ • २००९ • २०१० • २०११ • २०१२ • २०१३ • २०१४ • २०१५ • २०१६ • २०१७ • २०१८ • २०१९\nग्रांप्री यादी • चालक यादी • चालक अजिंक्यपद यादी • कारनिर्माते अजिंक्यपद यादी • सर्किटांची यादी\n२०१८ फॉर्म्युला वन हंगाम\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ एप्रिल २०२० रोजी १६:१६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737233.51/wet/CC-MAIN-20200807231820-20200808021820-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/23543/air-india-kanishka-air-crash-incident/", "date_download": "2020-08-08T00:25:37Z", "digest": "sha1:MKRC6OSBDKIYWB62ZTSUWUEKSQNY3QSL", "length": 10449, "nlines": 61, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "जेव्हा तब्बल ३०० हून अधिक भारतीयांचा जीव कॅनडा सरकारच्या निष्काळजीपणामुळे गेला", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nजेव्हा तब्बल ३०० हून अधिक भारतीयांचा जीव कॅनडा सरकारच्या निष्काळजीपणामुळे गेला\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम\nकनिष्क विमान अपघाताबद्दल आपल्यापैकी फारच कमी लोकांना माहिती असेल. हि एक अशी घटना होती ज्याने संपूर्ण जग त्या काळी हादरले होते. खरतरं या अपघातामागचे मुख्य कारण दहशतवादी हल्ला होता.\nहा इतिहासातील एक मोठा विमान अपघात मानला जातो. २३ जून, १९८५ ला बॉम्बस्फोटामध्ये हे विमान उडवण्यात आले होते.\n१९८४ मध्ये सुवर्ण मंदिरातील दहशतवाद्यांना बाहेर काढण्यासाठी करण्यात आलेल्या लष्करी कारवाई (ऑपरेशन ब्लू स्टार) च्या विरोधात शीख दहशतवाद्यांनी हा हल्ला केला होता. हा हल्ला रोखण्यात अपयशी होण्यामागे कॅनडा सरकारलाही जबाबदार ठरवण्यात आले होते.\nएअर इंडियाची फ्लाइट १८२ ने २२ जूनला कॅनडाच्या मॉन्ट्रियल एअरपोर्टहून दिल्लीकडे उड्डाण घेतले होते. दुसऱ्या दिवशी आयरीश हवाई क्षेत्रात हवेतच विमानाचा स्फोट झाला होता.\nविमानाचे तुकडे-तुकडे होऊन ते अटलांटिक महासागरात पडले होते. हा स्फोट झाला त्यावेळी विमान समुद्र सपाटीपासून ९,४०० मीटर उंचीवर होते. विमानात असलेल्या २२ क्रू मेंबरसह सर्व ३०७ प्रवासी मारले गेले होते.\nप्रवाशांमध्ये बहुतांश भारतीय वंशाने कॅनडाचे नागरिक होते.\nस्फोटाच्या वेळी विमान लंडनच्या हिथ्रो विमानतळापासून ४५ मिनिटे लांब होते. कनिष्क विमान ब्रिटनच्या वेळेनुसार सकाळी ८ वाजून १६ मिनिटांनी अचानक रडारवरून गायब झाले होते.\nस्फोटानंतर विमानाचे अवशेष साऊथ आयरलंडच्या किनारी भागात आढळले होते. त्यानंतर अटलांटिक महासागरातून प्रवाशांचे मृतदेह आणि विमानाचा ढिगारा मिळाला.\nकाही प्रवाशांच्या मृतदेहाची तपासणी आणि वैद्यकीय तपासणीत समोर आले की, त्यांचा मृत्यू स्फोटामुळे नव्हे तर समुद्रात बुडाल्याने झाला होता.\nकॅनडा सरकार, इंटलिजेंस आणि सुरक्षा संस्थांनी अलर्टवर गांभीर्याने चर्चा केली असती तर हा अपघात थांबवता आला असता. याबाबत भारतीय गुप्तचर संस्था आणि सरकारने कॅनडाच्या प्रशासनाला सतर्क केले होते.\nऑपरेशन ब्लू स्टारचा बदला घेण्यासाठी शीख बंडखोर एअर इंडियाच्या फ्लाइटला लक्ष्य करू शकतात. असा इशारा देण्या��� आला होता.\nपीटीआयच्या एका जुन्या रिपोर्टनुसार या अपघातांची चौकशी करणारे कॅनडा सुप्रीम कोर्टचे माजी जस्टिस जॉन मेजर यांनी या अपघातासाठी कॅनाडा सरकार, रॉयल कॅनडियन माऊंटेड पोलिस आणि कॅनडियन सेक्युरिटी इंटेलजन्स सर्व्हीसला जबाबदार ठरवले होते.\nभारताकडून मिळालेले अलर्ट पाहता कॅनडा सरकारने टोरंटो आणि मॉन्ट्रियलमध्ये चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करायला हवी होती. तसे पाहता दोन्ही एअरपोर्टवर पोलिस तैनात होते. पण तरीही कॅनडाला दहशतवाद्यांना रोखण्यात अपयश आले. चौकशीनुसार सुरक्षा व्यवस्थेतील चुकीमुळे दहशतवाद्यांना विमानात बॉम्ब ठेण्यात यश आले होते.\nया अपघातामध्ये बब्बर खालसा चीफ तलविंदर सिंग परमार आणि बॉम्ब बनवणाऱ्या इंदरजित सिंग रेयात सह अनेकांची नावे जोडली गेली होती. त्यापैकी परमारला १९९२ मध्ये पंजाब पोलिसांनी अमृतसरमध्ये ठार केले होते.\nतर या प्रकरणात कॅनडामध्ये राहणा-या केवळ इंदरजित सिंग रेयातलाच दोषी ठरवण्यात आले आणि त्याला १५ वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली.\nत्याला हत्या आणि दोघांच्या विरोधात खोटी साक्ष दिल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले आणि ह्या अपघाताचा न्यायनिवडा करण्यात आला.\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.\n← कर्नाटक निवडणुकीच्या निमित्ताने : राजकीय नेत्यांच्या अंधश्रद्धा\nविस्मरणात गेलेला जाज्वल्य इतिहास – मराठवाडा मुक्तीसंग्राम\nस्वत: च्या विचित्र नावामुळे त्याला मिळाली पोलिसाची नोकरी\nकोण आहेत रोहिंग्या मुसलमान आणि त्यांना भारत सरकारने देशाबाहेर जाण्याचा आदेश का दिला\nआपल्या रोजच्या वापरातील कॅलेंडर कधी, कसं जन्मलं भारतीय कॅलेंडरची सुुरुवात कधी झाली याचा रोचक इतिहास वाचा\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737233.51/wet/CC-MAIN-20200807231820-20200808021820-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.tellychakkar.com/index.php/tag/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%A3-%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%95%E0%A4%B0", "date_download": "2020-08-07T23:21:58Z", "digest": "sha1:QIMINKRTJC75OZOUE3CAJCMHHMROUQWM", "length": 2208, "nlines": 40, "source_domain": "marathi.tellychakkar.com", "title": "प्रवीण डाळिंबकर | Tellychakkar", "raw_content": "\nथुकरट वाडीमध्ये पुन्हा होणार हास्याचा कल्लोळ Tellychakkar Team - May 7,2019\nकसे आहात मंडळी, हसताय न��, हसायलाच पाहिजे, असं म्हणत गेली चार वर्षे झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्र तसेच जगभरातील मराठी प्रेक्षकां\nSubscribe to प्रवीण डाळिंबकर\nजीव झाला येडा पीसा\"\nतुला पाहते रे - वय विसरायला लावणारी अनोखी प्र\nझी मराठी वरील ५ सर्वात लोकप्रिय मालिका\nझी युवा वर येतंय 'एक घर मंतरलेलं'\nजीव झाला येडा पीसा\"\nतुला पाहते रे - वय विसरायला लावणारी अनोखी प्रेम कहाणी.\nझी मराठी वरील ५ सर्वात लोकप्रिय मालिका\n© कॉपीराइट 2020, सभी अधिकार सुरक्षित.\nHome टीवी न्यूज़ फिल्मी चक्कर लाइफस्टाइल ट्रेंडिंग English", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737233.51/wet/CC-MAIN-20200807231820-20200808021820-00007.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/584512", "date_download": "2020-08-08T01:07:06Z", "digest": "sha1:KB2AUMZHVU6LJTVLTSV5NSA6IXZBVDVK", "length": 3749, "nlines": 63, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"उल्यानोव्स्क ओब्लास्त\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"उल्यानोव्स्क ओब्लास्त\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n२१:११, १९ ऑगस्ट २०१० ची आवृत्ती\n१,१५६ बाइट्सची भर घातली , ९ वर्षांपूर्वी\n२१:०७, १९ ऑगस्ट २०१० ची आवृत्ती (संपादन)\nछो (\"उल्यानोव्स्क ओब्लास्ट\" हे पान \"उल्यानोव्स्क ओब्लास्त\" मथळ्याखाली स्थानांतरित केले.)\n२१:११, १९ ऑगस्ट २०१० ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\n[[रशिया|रशियाचे]] एक राज्य ([[ओब्लास्ट]])\n| नाव = उल्यानोव्स्क ओब्लास्त\n| प्रकार = रशियाचे [[ओब्लास्त]]\n| देश = रशिया\n| जिल्हा = [[वोल्गाकेंद्रीय जिल्हा|वोल्गा]]\n| राजधानी = [[उल्यानोव्स्क]]\n| क्षेत्रफळ = ३७,३००\n| लोकसंख्या = १३,२२,०००\n'''उल्यानोव्स्क ओब्लास्त''' ({{lang-ru|Ульяновская область}}) हे [[रशिया|रशियाचे]] एक [[ओब्लास्त]] आहे.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737233.51/wet/CC-MAIN-20200807231820-20200808021820-00007.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/584513", "date_download": "2020-08-08T01:10:10Z", "digest": "sha1:OMKLQGHIXW46FM6B3FFOO6ADL6OCZLKW", "length": 2365, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"उल्यानोव्स्क ओब्लास्त\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"उल्यानोव्स्क ओब्लास्त\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n२१:११, १९ ऑगस्ट २०१० ची आवृत्ती\n१ बाइटची भर घातली , ९ वर्षांपूर्वी\n२१:११, १९ ऑगस्ट २०१० ची आवृत्ती (संपादन)\n२१:११, १९ ऑगस्ट २०१० ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\n| देश = रशिया\n| जिल्हा = [[वोल्गाकेंद्रीयवोल्गा केंद्रीय जिल्हा|वोल्गा]]\n| राजधानी = [[उल्यानोव्स्क]]\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737233.51/wet/CC-MAIN-20200807231820-20200808021820-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/kidney-stone/", "date_download": "2020-08-08T00:22:01Z", "digest": "sha1:G5QO37V5LKDO4A3HLIKHYIRMYKAKHJMD", "length": 2022, "nlines": 29, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Kidney Stone Archives | InMarathi", "raw_content": "\nजेवणात रोज असणाऱ्या या पदार्थामुळे होऊ शकतो “किडनी स्टोन” आज सत्य जाणून घ्याच\nटोमॅटोमध्ये भरपूर प्रमाणात आॅक्सलेट असते आणि यांच्या सेवनाने किडनी स्टोन होण्याचा संभव जास्त असतो असं सांगितलं जातं, पण यात किती तथ्य आहे\nयाला जीवन ऐसे नाव\nहे वाचल्यावर तुम्ही कधीही लघवी थांबवून ठेवणार नाही..\nया कारणामुळे, तुमची किडनी खराब होण्याची शक्यता खूप मोठ्या प्रमाणावर आहे.\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737233.51/wet/CC-MAIN-20200807231820-20200808021820-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://bharat24tvnews.com/2020/07/30/%E0%A4%94%E0%A4%82%E0%A4%A2%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A4%B8/", "date_download": "2020-08-07T23:27:30Z", "digest": "sha1:3BB4BZ7WEFDIDO5PQWNDTUMVHBEGEBGV", "length": 8495, "nlines": 77, "source_domain": "bharat24tvnews.com", "title": "औंढा तालुक्यातील शेंदूरसेना येथे केंद्रशासनाचा धान्य पुरवठा प्रत्येक माणसाला मिळतोय – Bharat 24", "raw_content": "\n*औंढा तहसील शिरड शहापूर के सामाजिक कार्यकर्ता अहमद पठाण को स्वाभिमानी मुस्लीम विकास परिषद मे औंढा तालुका अध्यक्ष पद पर चयन किया गया*\nऔंढा नागनाथ. गोरखनाथ वाई येथे दरवर्षी पोळ्याच्या दुसर्या दिवशी साजरी होणारी बैल यात्रा रद्द\nऔंढा तालुक्यातील शेंदूरसेना येथे केंद्रशासनाचा धान्य पुरवठा प्रत्येक माणसाला मिळतोय\nशिरड शहापूर येथे शनिवारी परभणी मध्यवर्ती सहकारी बँकमध्ये येणाऱ्या जमावाची कोणतीही व्यवस्था नसल्याकारणाने\nजिल्ह्याच्या दौऱ्यात पालकमंत्री ना.वर्षाताई गायकवाड यांना निवेदन.\nतालुक्यात या वर्षी सुरुवातीला झालेल्या दमदार पावसाने शेतकऱ्यांनी मृग नक्षत्रातच पेरणी केली\nआय एम सी ( IMC ) हरबल आयुर्वेदिक तालुका होलसेल वितरक एजन्सी मिळाल्या बद्दल सागर भैय्या जयस्वाल यांचे भव्य सत्कार\nशिवसेनेच्या वतीने धरणे आंदोलन औंढा तहसील येथे\nअहमदाबाद सिविल अस्पताल के कर्मचारियों को न्याय दिला दिया गया गुजरात सर्व समाज से��ा के मुख्य संयोजक श्री महीपत सिंह चौहान की आगेवानी में\nआज दिनांक 5 जुलाई 2020 दिन रविवार मानव कल्याण एवं एकता जन समूह संस्थान की तत्वावधान में लाइफ लाइन ब्लड बैंक , दिल्ली गेट आगरा स्वैच्छिक रक्तदान शिविर लगाया गया\nHome/ब्रेकिंग न्यूज़/औंढा तालुक्यातील शेंदूरसेना येथे केंद्रशासनाचा धान्य पुरवठा प्रत्येक माणसाला मिळतोय\nऔंढा तालुक्यातील शेंदूरसेना येथे केंद्रशासनाचा धान्य पुरवठा प्रत्येक माणसाला मिळतोय\nअहमद पठाण औंढा तालुका प्रतिनिधी 30/07/2020\nकेंद्रशासनाचा धान्य पुरवठा प्रत्येक माणसाला मिळतोय…*सगळीकडे राशन दुकानदारच्या संदर्भात तक्रारी होत असताना हिंगोली जिह्यातील औंढा नागनाथ तालुक्यात यज्ञ तर असणाऱ्या सेंदूरसेना येथील राशन दुकानदार वैभव सर्जेराव सुपनर यांनी वेळोवेळी राशन पुरवठा केल्याच चित्र पाहायला मिळतंय..केंद्र शासन व राज्य सरकार यांच्यामार्फत येणारा राशन माल व्यवस्थितरित्या प्रत्येक नागरिकांला राशन दुकानदार वैभव सर्जेराव सुपनर मिळवून देतात..आज दिनांक 29 जुलै रोजी केंद्रशासनाच्या माध्यमातून कोरोनाच्या काळात मिळणारा राशन चा माल दुकानदाराने सेंदूरसेना येथील जिल्हा परिषद शाळा याठिकाणी वाटप केला आहे…यामध्ये कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला 5 किलो माल यामध्ये तांदूळ व गव्हाचा समावेश आहे…केंद्र शासनाच्या या योजनेमुळे घरात अन्नधान्य स्टॉक असल्याच्या प्रतिक्रिया लाभधारकाकडून ऐकायला मिळतात..धान्य वाटप करताना पंचायत समिती सभापती दीपकराव ढेकळे,वसंतराव चिलकेवार, टोपाजी आव्हाड,उमाजी ढेकळे,पांडुरंग मुधळकर,बंडू पोले,चिमणाजी जाधव,दिलीप ढेकळे,विलास सुपनर,रावसाहेब जाधव,बबन थोरात,वैजनाथ मुकामाले, शंकर आव्हाड,परमेश्वर लोंढे,बालाजी सुपनर,गजानन देवकते, आदी उपस्थित होते..\nमंदी की मार: ये बड़ी IT कंपनी 12,000 कर्मचारियों की करेगी छंटनी\nछात्रनेताओं ने बी आर डी कालेज प्रशासन पर लगाया धांधली का आरोप, स्ट्रांग रूम हुवा सील\nबसमत वासियों को एक दिन अंतराल के बाद मार्केट खोलने के आदेश दिये गये : उपजिल्हाधिकारी श्री प्रवीण फुलारी\nपाकिस्तान: कराची-रावलपिंडी एक्सप्रेस में धमाका, 73 लोगों की मौत, 3 बोगियां खाक\nहरियाणा: टिक टॉक वीडियो बनाने के लिए युवक को लगाया फंदा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737233.51/wet/CC-MAIN-20200807231820-20200808021820-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/video/sports/2011-world-cup-virat-kohli-reveals-why-team-india-lifted-sachin-tendulkar-on-shoulders-during-victory-lap/videoshow/77239401.cms", "date_download": "2020-08-08T00:25:37Z", "digest": "sha1:AD6VUBW76LWADK3GFRZA5IOVIQOKSWAW", "length": 9406, "nlines": 100, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nविराटने ९ वर्षानंतर केला सचिनबद्दलचा खुलासा\nभारतीय संघाने २०११ साली श्रीलंकेचा ६ विकेटनी पराभव करत वर्ल्ड कप जिंकला. या विजेतेपदानंतर भारतीय संघातील खेळाडूंनी सचिनला उचलून घेतले आणि मैदानाची फेरी मारली. भारताचा कर्णधार विराट कोहलीने सचिनला खांद्यावर उचलले होते. याबद्दल विराटने सांगितले.\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nविक्रमाची संधी होती, तरी घेतला धक्कादायक निर्णय\nधोनीबाबत रोहित शर्माचे मोठे वक्तव्य; म्हणाला...\nदिलीप वेंगसरकर यांना 'क्रिकेट ऑल ऑफ फेम' पुरस्कार\nIPL धोनीच्या निवडीसाठीचे मापदंड असू शकत नाही\n'राहुल द्रविडच्या सल्ल्याने माझी फलंदाजी चांगली झाली'\nविराटने ९ वर्षानंतर केला सचिनबद्दलचा खुलासा...\nधोनीबाबत रोहित शर्माचे मोठे वक्तव्य; म्हणाला......\nसचिनमुळे सर्वोत्तम गोलंदाजी करू शकलो- ब्रेट ली...\n'राहुल द्रविडच्या सल्ल्याने माझी फलंदाजी चांगली झाली'...\nIPL धोनीच्या निवडीसाठीचे मापदंड असू शकत नाही\nविक्रमाची संधी होती, तरी घेतला धक्कादायक निर्णय...\nIPL फायनलची तारीख बदलणार; ही असेल नवी तारीख...\nदिलीप वेंगसरकर यांना 'क्रिकेट ऑल ऑफ फेम' पुरस्कार...\nव्हिडीओ न्यूजलॉकडाउनमध्ये साकारली 'इकोफ्रेंडली' सायकल\nमनोरंजनआता गायिकेकडून संकर्षण कऱ्हाडे घेतोय गाण्याचे धडे\nव्हिडीओ न्यूजरामनामात लिहिले संपूर्ण रामायण, पंतप्रधान मोदींना देणार भेट\nव्हिडीओ न्यूजमुंबई पोलिस आयुक्तांना सक्तीच्या रजेवर पाठवा- अतुल भातखळकर\nव्हिडीओ न्यूजकेरळमध्ये भूस्खलन: १५ मजूर मृत्युमुखी, बचावकार्य सुरु\nब्युटीमऊ आणि तजेलदार त्वचेसाठी बनवा घरच्या घरी हा खास ज्यूस\nव्हिडीओ न्यूजसुशांत सिंह प्रकरण : रिया चक्रवर्तीला अटक होणार\nहेल्थसेतुबंधासन ठेवते आपले श्वसनतंत्र मजबूत\nव्हिडीओ न्यूजकोल्हापुरात पंचगंगेने धोक्याची पातळी ओलांडली; पूर सदृश परिस्थिती\nव्हिडीओ न्यूजविहिरीत पडलेल्या महिलेसाठी पोलिसांची जिवाची बाजी\nव्हिडी�� न्यूजमुंबईत भर पावसात भारत गणेशपुरेंचा गाडीतून चोरला मोबाईल\nअर्थ'या' कर्मचाऱ्यांची चांदी; मिळणार ७५ हजार रुपये\nब्युटीहा घरगुती हेअर मास्क करेल तुमची कोंड्यापासून मुक्ती\nव्हिडीओ न्यूजभारतीय कंपनीची करोना लसीची पहिला टप्प्यातील चाचणी यशस्वी\nव्हिडीओ न्यूजकुठेही काम करण्यासाठी आवश्यक १० गुण\nव्हिडीओ न्यूजनागपुरातील राधास्वामी न्यासातील कोव्हिड केअर सेंटरची दैनावस्था\nअर्थअर्थव्यवस्थेला मिळणार बुस्टर; १० हजार कोटींची अतिरिक्त रक्कम बाजारात\nहेल्थपोटावर असलेली अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी नियमित करा नौकासनाचा अभ्यास\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737233.51/wet/CC-MAIN-20200807231820-20200808021820-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-distribution-groups-fish-sales-vehicles-moving-jalgaon-jamod-23187?page=1&tid=124", "date_download": "2020-08-08T00:56:29Z", "digest": "sha1:XICWCXENHQZJX53M4GSNPTLISP2J5DEO", "length": 13747, "nlines": 157, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in marathi; Distribution of groups of fish sales vehicles moving in Jalgaon Jamod | Page 2 ||| Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nजळगाव जामोद येथे फिरते मासळी विक्री वाहनांचे गटांना वितरण\nजळगाव जामोद येथे फिरते मासळी विक्री वाहनांचे गटांना वितरण\nरविवार, 15 सप्टेंबर 2019\nबुलडाणा : मत्स्यव्यवसाय आणि नियोजन विभागाच्या संयुक्त विद्यमाने अत्यल्प व अल्प भूधारक लाभार्थी गटांना फिरत्या मासळी विक्री वाहनांसाठी योजना राबविण्यात येत आहे. या योजनेतंर्गत पालकमंत्री डॉ. संजय कुटे यांच्या हस्ते जळगाव जामोद येथे पाच गटांना फिरत्या मासळी विक्री वाहनांचे वितरण करण्यात आले.\nबुलडाणा : मत्स्यव्यवसाय आणि नियोजन विभागाच्या संयुक्त विद्यमाने अत्यल्प व अल्प भूधारक लाभार्थी गटांना फिरत्या मासळी विक्री वाहनांसाठी योजना राबविण्यात येत आहे. या योजनेतंर्गत पालकमंत्री डॉ. संजय कुटे यांच्या हस्ते जळगाव जामोद येथे पाच गटांना फिरत्या मासळी विक्री वाहनांचे वितरण करण्यात आले.\nया वेळी सहायक आयुक्त (मत्स्यव्यवसाय) स. इ. नायकवडी, अपर्णाताई संजय कुटे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. सदर फिरते मासळी विक्री वाहन जय भवानी अल्पभूधारक शेतकरी गट (तामगाव ता. संग्रामपूर), फुलाजी माउली आदिवासी महिला बचत गट (टिटवी ता. लोणार), बळिराजा अल्पभूधारक शेतकरी गट (उबाळखेड ता. मोताळा), आदर्श अल्पभूधारक शेतकरी गट पिंपळगाव नाथ (ता. मोताळा), शिवकृपा अल्पभूधारक शेतकरी गट (कुंबेफळ ता. सिंदखेडराजा) या पाच गटांना वितरित करण्यात आले.\nआदिवासी तालुक्यांमध्ये कोरडा दुष्काळ जाहीर करा\nनाशिक: कोरोना विषाणूच्या फैलावामुळे राज्याचे आर्थिक गणित कोलमडले आहे.\nऔसा तालुक्यात उडीद, मूग व्हायरसच्या तडाख्यात\nकोल्हापूर जिल्ह्यात वादळ, पुराचा उसाला फटका\nकोल्हापूर: जोरदार वाऱ्यासह सुरु असलेल्या पावसाने जिल्ह्याच्या पश्चिम भागात उसाचे नुकसान झ\nशेतमजुरांसाठी कौशल्याधारीत प्रशिक्षण महत्त्वाचे...\nनाशिक: बदलत्या पीक पद्धतीमध्ये कीडनाशक फवारणी, फळबागांचे व्यवस्थापन, सूक्ष्म सिंचनाची देख\nशेतकरीविरोधी कायद्यावर ‘किसानपूत्र’चे ऑनलाइन...\nऔरंगाबाद: किसानपूत्र आंदोलनाच्यावतीने शेतकरीविरोधी कायदे या विषयावर ९ ते १५ ऑगस्ट या काला\nनांदेड जिल्ह्यातील सीएससी केंद्रे सुरू...नांदेड : जिल्ह्यातील आपले सरकार सेवा केंद्र, आधार...\nअकोल्याच्या पश्चिम भागात जोरदार पाऊसनगर ः दरवर्षी जोरदार पाऊस पडत असलेल्या अकोले...\nपुणे जिल्ह्यात पावसाच्या हलक्या सरीपुणे ः पुणे जिल्ह्याच्या बहुतांशी भागात पावसाने...\nबुलडाणा जिल्ह्यात अडीच लाख शेतकऱ्यांनी...बुलडाणा ः पंतप्रधान पीकविमा योजनेत जिल्ह्यातील...\nजायकवाडीत ५५.३२ टक्के उपयुक्त पाणीपैठण, जि. औरंगाबाद : तालुक्यातील जायकवाडी...\nनांदेड जिल्ह्यात ९ लाख ४६ हजार पीकविमा...नांदेड ः पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गंत...\nकृषिपंपांना बारा तास वीज पुरवठा करा ः...भंडारा : टाळेबंदी काळातही शेतकऱ्यांनी मोठ्या...\nरत्नागिरीत पावसाची उसंत; पूर ओसरू लागलारत्नागिरी : जिल्ह्यात वेगवान वारे वाहत असून...\nमहापुराच्या आठवणीने नदीकाठ भयभीतकोल्हापूर : गेल्या दोन दिवसांपासून नद्यांच्या...\nजळगाव जिल्ह्यात चार तालुक्यांमध्ये...जळगाव : जिल्ह्यात जळगाव, यावल, रावेर व बोदवड...\nसांगली जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरलासांगली ः जिल्ह्यात सकाळपासून पावसाचा जोर कमी झाला...\nनगर जिल्ह्यात दोन वर्षांपासून ज्वारी...नगर ः पंतप्रधान पीक विमा योजनेतून नगर जिल्ह्यातील...\nखानदेशात कांदा लिलावांचा अघोषित बंद जळगाव : खानदेशात कोरोना व इतर संकटांमुळे अनेक...\nजालना जिल्ह्यातील दोन मंडळांत जोरदार...औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात गुरुवारी...\nनाशिक जिल्ह्यात धरणांच्या पाणलोट...नाशिक : जिल्ह्यात मोठे ७, तर मध्यम १७ असे एकूण २३...\nपरभणी, हिंगोली जिल्ह्यांत दहा लाख...परभणी ः महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस...\nनाशिक जिल्ह्यात पावसाचे जोरदार पुनरागमननाशिक : जिल्ह्यात जुलैअखेर पावसाने उघडीप...\nपिंपळनेरला कांदा मार्केट सुरू करापिंपळनेर, जि.धुळे : पिंपळनेर (ता.साक्री)...\nशासकीय मका खरेदी बंदमुळे शेतकऱ्यांना...भडगाव, जि. जळगाव : शासकीय मका खरेदिला...\nबार्शीतील ४३ हजार शेतकरी दुष्काळ...मळेगाव, जि. सोलापूर ः दीड वर्षांपूर्वी भीषण...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737233.51/wet/CC-MAIN-20200807231820-20200808021820-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/sanitizer-tender-fraud-provider-got-thug/", "date_download": "2020-08-08T00:56:23Z", "digest": "sha1:7EMEKOFRKTLNBHQ2DDSRX37TQYE3WBOT", "length": 14084, "nlines": 149, "source_domain": "www.saamana.com", "title": "सॅनिटायझर निविदेच्या नावाखाली लावला चुना | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nबोलबच्चनगिरी करून पादचाऱ्यांची लुटमार, सराईत भामटय़ांना बेडय़ा\nवकिलांना सध्या तरी रेल्वेतून प्रवास करता येणार नाही\nपावसाची विश्रांती, पालिकेचे काम सुरू\nउद्योजकांसाठी डिजिटल सर्टिफिकेट ऑफ ओरिजिन, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची माहिती\nएअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघात, दोन्ही पायलटसह 14 जणांचा मृत्यू, 15…\nCorona Vaccine – सिरम इन्स्टिट्यूट बिल गेट्स यांच्या मदतीने 10 कोटी…\nमातृभाषेतून शिक्षण का आहे महत्त्वाचं\nसोने-चांदीच्या दरात विक्रमी वाढ, चांदी 78 हजार पार; जाणून घ्या आजचे…\nचर्चा तर होणार ना भाऊ.. पाणीपुरी खाता-खाता प्रेमात पडली, ठेल्यावाल्यासोबत फरार…\nराम मंदिर : पाकिस्तानी क्रिकेटपटूने ट्विट केले ‘जय श्रीराम’, म्हणाला वाईटावर…\nबेरूत स्फोट किती भयानक होता ते या दृश्यांवरून कळेल\nचीनमध्ये सापडला नवीन व्ह��यरस, 60 लोकांना लागण, 7 जणांचा मृत्यू; जाणून…\nहिंदुस्थान विरोधातील मोर्चावर पाकिस्तानमध्ये ग्रेनेड हल्ला, सिंधुदेश रेव्होल्यूशनरी आर्मीने घेतली जबाबदारी\nलेबनॉनची राजधानी बैरूत प्रचंड धमाक्यात नेस्तनाबूत, 100 ठार, 4 हजार जखमी\n2021 च्या टी-20 ‘वर्ल्डकप’चे यजमानपद हिंदुस्थानला, आयसीसीची घोषणा\nसंघ मालकांच्या मागण्या वाढल्या, विवोने माघार घेतल्यानंतर आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी…\nकोरोना इफेक्ट , कुस्तीपटूंचे राष्ट्रीय शिबीर पुढे ढकलले\nनदालची अमेरिकन ओपनमधून माघार ,कोरोनाची परिस्थिती व वेळापत्रकावर नाराज\nआशियाई स्तरावर उत्तुंग झेप घ्यायचीय हिंदुस्थानी महिला संघाची बास्केटबॉलपटू श्रुती अरविंद…\nसामना अग्रलेख – भुकेला भस्मासुर\nमुद्दा – बाप्पा, आम्हाला कोकणात जाऊ दे\nलेख – नवीन शैक्षणिक धोरण -अपेक्षा आणि वास्तव\nसामना अग्रलेख – मिस्टर ओवेसी, आता तरी रडणे थांबवा\nरणवीरने कमवली जबरदस्त बॉडी\nसंकर्षण आता गायनात आजमावणार नशीब\nभारत गणेशपुरे यांचा मोबाईल चोरीला, ऐका हा भयंकर किस्सा\nपाहा राणा दगुब्बती व मिहिकाच्या हळदीचे फोटो\nHealth Tips – लैंगिक क्षमतेवर होतो वाईट परिणाम, ‘या’ सवयी आत्ताच…\nTechno Tips : कॅम स्कॅनर हटवा, डॉक्युमेंट स्कॅन करण्यासाठी ही जबरदस्त…\nVideo – आयुर्वेदात महिलांच्या मासिक धर्माबाबत काय सांगितलंय ते ऐका\nTips : एक ग्लास घरगुती ज्युस तुमची ढेरी कमी करेल\nअंतरंग – भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे\nरोखठोक – त्यांचं नक्की कसं चाललंय\nहिंदुस्थानी कामगार आणि आव्हाने\nसॅनिटायझर निविदेच्या नावाखाली लावला चुना\nसॅनिटायझर निविदेच्या नावाखाली व्यावसायिकाला चुना लावल्याची घटना घडली आहे. फसवणूक प्रकरणी बोरिवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.\nतक्रारदार हे बोरिवली परिसरात राहतात. ते विविध रुग्णालयांना फार्मा प्रॉडक्ट पुरवण्याचे काम करतात. जून महिन्यात त्याना मोबाईल वर फोन आला. पुण्यातील एका रुग्णालयात सॅनिटायझर पुरवठय़ासाठी निविदा काढली जात असल्याचे तक्रारदाराना सांगितले. निविदा भरण्यास सांगून तक्रारदाराना बँक खात्यात पैसे जमा करण्यास सांगितले. त्यानंतर दुसऱया दिवशी तक्रारदाराना पुन्हा फोन आला. आणखी एक निविदा देतो असे सांगून 31 हजार रुपये भरण्यास भाग पाडले. पैसे भरल्यानंतर दोन दिवसानी तक्रारदाराना पुन्हा फोन आला. आणखी 25 ��जार रुपये भरावे लागतील असे सांगितले. निविदा काढल्यावर लवकरच पैसे जमा करतो असे भासवण्यात आले.\nहा प्रकार तक्रारदाराना संशयास्पद वाटला. त्यानी पुण्यातील एका रुग्णालयात फोन करून विचारणा केली. तेव्हा फसवणुकीचा प्रकार समोर आला. 92 हजाराची फसवणूव प्रकरणी तक्रारदारानी बोरिवली पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंद केला.\nरणवीरने कमवली जबरदस्त बॉडी\nबोलबच्चनगिरी करून पादचाऱ्यांची लुटमार, सराईत भामटय़ांना बेडय़ा\nसामना अग्रलेख – भुकेला भस्मासुर\nवकिलांना सध्या तरी रेल्वेतून प्रवास करता येणार नाही\nसंकर्षण आता गायनात आजमावणार नशीब\nपावसाची विश्रांती, पालिकेचे काम सुरू\nउद्योजकांसाठी डिजिटल सर्टिफिकेट ऑफ ओरिजिन, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची माहिती\nमहानिर्मितीच्या संचालक नियुक्तीला लॉकडाऊनचा फटका\nमुंबईत आज 862 नवे रुग्ण, 45 जणांचा मृत्यू; एका दिवसात 1,236...\nपरभणी जिल्ह्यात 427 रुग्णांवर उपचार सुरू, 82 रुग्णांची वाढ\nश्रीरामपूर – रूळ ओलांडताना रेल्वे इंजिनाच्या धडकेत 40 मेंढ्या ठार\nहवाईमार्गे मुंबईत आल्यास क्वारंटाईन व्हावेच लागणार पालिका प्रशासनाचे पुन्हा स्पष्टीकरण\nपडलेली झाडे, गाळ तात्काळ काढा बीबीडी चाळ, ना. म. जोशी मार्गाची...\nएअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघात, दोन्ही पायलटसह 14 जणांचा मृत्यू, 15...\nसाचलेल्या दूषित पाण्यापासून दूर राहा लेप्टोस्पायरोसिस टाळण्यासाठी पालिकेचे आवाहन\nया बातम्या अवश्य वाचा\nरणवीरने कमवली जबरदस्त बॉडी\nबोलबच्चनगिरी करून पादचाऱ्यांची लुटमार, सराईत भामटय़ांना बेडय़ा\nसामना अग्रलेख – भुकेला भस्मासुर\nवकिलांना सध्या तरी रेल्वेतून प्रवास करता येणार नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737233.51/wet/CC-MAIN-20200807231820-20200808021820-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/maharashtra/mess-of-parents-in-first-public-meeting-of-new-education-minister-ashish-shelar-in-pune-75535.html", "date_download": "2020-08-07T23:19:42Z", "digest": "sha1:467XPT3OLGXF6AMGWZZ3US4HDCNQARNL", "length": 15782, "nlines": 185, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "नव्या शिक्षणमंत्र्यांच्या पहिल्याच सार्वजनिक कार्यक्रमात पालकांचा गोंधळ", "raw_content": "\nAir India Plane Skids | केरळमध्ये एअर इंडियाचं विमान रन वेवरुन घसरलं, विमानाचे दोन तुकडे, 17 जणांचा मृत्यू\nKerala Plane Crash | वडील सैन्यातील माजी ब्रिगेडियन, मोठा भाऊ कारगील युद्धात शहीद, कॅप्टन दीपक साठे यांच्यावर काळाचा घाला\nडॉ. आरती ठिक होतील, पिंपरी-चिंचवडमधील कोरोनाबाधित डॉक्टरच्या कुटुबियांना शरद पवारांचा फोन\nनव्या शिक्षणमंत्र्यांच्या पहिल्याच सार्वजनिक कार्यक्रमात पालकांचा गोंधळ\nराज्याचे नवे शिक्षणमंत्री आशिष शेलार यांच्या पुण्यातील पहिल्याच सार्वजनिक कार्यक्रमात गोंधळ झाल्याचा प्रकार घडला आहे. शेलार पालकांना वेळ न देताच कार्यक्रमातून निघून गेल्याने संतप्त पालकांनी गोंधळ घातल्याचे सांगण्यात येत आहे.\nयोगेश बोरसे, टीव्ही 9 मराठी, पुणे\nपुणे : राज्याचे नवे शिक्षणमंत्री आशिष शेलार यांच्या पुण्यातील पहिल्याच सार्वजनिक कार्यक्रमात गोंधळ झाल्याचा प्रकार घडला आहे. आठवीपर्यंत मुलांना नापास न करण्याचा कायदा असतानाही पुण्यातील एका शाळेने मुलांना नापास केल्याच्या मुद्द्यावर शेलार यांना बोलण्याची मागणी पालकांनी केली. मात्र, शेलार पालकांना वेळ न देताच कार्यक्रमातून निघून गेल्याने संतप्त पालकांनी गोंधळ घातfल्याचे सांगण्यात येत आहे.\nपालकांनी सांगितले, “संबंधित शाळेने आमच्या 6 वी आणि 7 वीच्या मुलांना नापास केले. या शाळा मनमानी करत आहेत. आम्ही यासंदर्भात शिक्षणमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी आलो होतो, मात्र शिक्षणमंत्र्यांनी वेळ देणेही टाळले.” यावेळी शेलार यांना अकरावी प्रवेशातील गोंधळाबाबतही विचारणा करण्यात आली, मात्र त्यांनी यावरही बोलणे टाळले.\nयाआधी तत्कालीन शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी मध्यस्थी केली होती. मात्र, शाळेने विद्यार्थ्यांना पुन्हा काढून टाकले, असाही आरोप संबंधित पालकांनी केला आहे. आशिष शेलार पुण्यातील हेल्दी ग्लोब स्मार्ट व्हर्च्युअल एज्युकेशनच्यावतीने ‘पढेगा भारत’ या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी त्यांच्यासोबत ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. रघुनाथ माशेलकर, राज्यसभा खासदार राकेश सिन्हा, खासदार अमर साबळे, अविनाश धर्माधिकारी, मेधा कुलकर्णी आदी मान्यवरही उपस्थित होते.\n\" जम्बो कोव्हिड सेंटरच्या पाहणीवेळी…\nPune Corona | पुणेकरांना दिलासा, कोरोना रुग्ण दुप्पटीचा कालावधी 33…\nपुण्यातील गणेशोत्सवाची नियमावली ठरली, बाप्पाच्या मिरवणुकीसह 'या' गोष्टींना मनाई\n24 स्थानकं, पावणे दोन तासांचा प्रवास, पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पाची वैशिष्ट्यं…\nPune Water Supply | पुण्यातील धरणात पुरेसा पाणीसाठा, गणेशोत्सवापर्यंत पाणी…\nपुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांची पंतप्रधान कार्यालयात नियुक्ती\nPune | पुणेकरा���नो, हॉटेल-मॉलमध्ये जाताय हे नियम वाचून घ्या\nPune Suspected Courier | काश्मीरहून आलेल्या पार्सलवरुन गोंधळ, तीन तास…\nमुंबईच्या भर पावसात गाडीतून मोबाईल हिसकावला, अभिनेता भारत गणेशपुरेंचा थरारक…\nपुण्यातील गणेशोत्सवाची नियमावली ठरली, बाप्पाच्या मिरवणुकीसह 'या' गोष्टींना मनाई\nरियाकडे कोट्यावधींचे दोन फ्लॅट, सुशांतच्या खात्यातून 15 कोटीच्या व्यवहाराचा आरोप,…\nमंत्री अशोक चव्हाण राज्यपालांच्या भेटीला, काँग्रेस नेते सोनिया गांधींचीही भेट…\nमुख्यमंत्र्यांच्या हस्ते महाराष्ट्रात गुगल क्लासरुमचं उद्घाटन, 2.3 कोटी विद्यार्थी-शिक्षकांना लाभ,…\n'व्हॉट अ‍ॅन आयडिया सरजी', सोलापुरात मंदिर-मशिदीच्या भोंग्याद्वारे शिक्षणाचे धडे\nमुंबईत 113 टक्के नालेसफाई नव्हे, ही तर हातसफाई, देवेंद्र फडणवीसांचा…\nमुंबईत मुसळधार पावसाने इमारतीचे 2 मजले कोसळले, घरांतील माणसं धावतपळत…\nAir India Plane Skids | केरळमध्ये एअर इंडियाचं विमान रन वेवरुन घसरलं, विमानाचे दोन तुकडे, 17 जणांचा मृत्यू\nKerala Plane Crash | वडील सैन्यातील माजी ब्रिगेडियन, मोठा भाऊ कारगील युद्धात शहीद, कॅप्टन दीपक साठे यांच्यावर काळाचा घाला\nडॉ. आरती ठिक होतील, पिंपरी-चिंचवडमधील कोरोनाबाधित डॉक्टरच्या कुटुबियांना शरद पवारांचा फोन\n पायाला जखम असल्यास पावसाच्या पाण्यातून चालणे टाळा\nकुणालाही सोडणार नाही, पितळ उघडं पाडल्याशिवाय गप्प बसणार नाही : अविनाश जाधव\nAir India Plane Skids | केरळमध्ये एअर इंडियाचं विमान रन वेवरुन घसरलं, विमानाचे दोन तुकडे, 17 जणांचा मृत्यू\nKerala Plane Crash | वडील सैन्यातील माजी ब्रिगेडियन, मोठा भाऊ कारगील युद्धात शहीद, कॅप्टन दीपक साठे यांच्यावर काळाचा घाला\nडॉ. आरती ठिक होतील, पिंपरी-चिंचवडमधील कोरोनाबाधित डॉक्टरच्या कुटुबियांना शरद पवारांचा फोन\n पायाला जखम असल्यास पावसाच्या पाण्यातून चालणे टाळा\nडॉ. आरती ठिक होतील, पिंपरी-चिंचवडमधील कोरोनाबाधित डॉक्टरच्या कुटुबियांना शरद पवारांचा फोन\nCorona Vaccine | कोरोना लस 225 रुपयांना उपलब्ध होणार, सिरम इन्स्टिट्यूटचा बिल गेट्स फाऊंडेशनसोबत 10 कोटी डोसचा करार\n” जम्बो कोव्हिड सेंटरच्या पाहणीवेळी अजित पवारांची विचारणा\nPune Corona | पुणेकरांना दिलासा, कोरोना रुग्ण दुप्पटीचा कालावधी 33 दिवसांवर, मृत्यूदरही घसरला\nCrop Loan : राज्यातील 12 जिल्ह्यात 50 टक्क्यांपेक्षा कमी पीक कर्ज वाटप : सहकारमंत्री बाळास���हेब पाटील\nपुण्यातील गणेशोत्सवाची नियमावली ठरली, बाप्पाच्या मिरवणुकीसह ‘या’ गोष्टींना मनाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737233.51/wet/CC-MAIN-20200807231820-20200808021820-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/aurangabad-marathwada-news/aurangabad/engineering-students-showed-cleanliness-in-village/articleshow/62681157.cms", "date_download": "2020-08-08T00:21:28Z", "digest": "sha1:Q7MTOLKKL2UGZ3UFAJCNAPTBJQKR23LQ", "length": 15815, "nlines": 120, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nभावी अभियंत्यांनी दाखविली स्वच्छतेची वाट\nगावातील सांडपाण्याला स्वच्छ करून ते जमिनीत मुरविण्याचे तंत्र जेएनई कॉलेजच्या अभियांत्रिकीच्या तरुणांनी गावकऱ्यांना शिकविले. शहरापासून जवळ असलेल्या, डोंगरांनी वेढलेल्या हातमाळी गावात रोसेयोच्या शिबिरातून विद्यार्थ्यांनी आपल्या श्रमदानातून गावाला स्वावलंबी होण्याचा मार्ग दाखविला आहे.\nम. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद\nगावातील सांडपाण्याला स्वच्छ करून ते जमिनीत मुरविण्याचे तंत्र जेएनई कॉलेजच्या अभियांत्रिकीच्या तरुणांनी गावकऱ्यांना शिकविले. शहरापासून जवळ असलेल्या, डोंगरांनी वेढलेल्या हातमाळी गावात रोसेयोच्या शिबिरातून विद्यार्थ्यांनी आपल्या श्रमदानातून गावाला स्वावलंबी होण्याचा मार्ग दाखविला आहे.\nपाणी टंचाईची समस्या मराठवाड्यातील अनेक गावांत जाणवते. त्यावर अभियांत्रिकीच्या भाषेतून उत्तर देण्यासाठी अभियांत्रिकी कॉलेजची तरुणाईही प्रयत्न करते. अशाच प्रयत्नांचा भाग म्हणून जेएनईसीच्या विद्यार्थ्यांनी हातमाळी गावाची निवड केली. गावात सर्वात महत्त्वाची समस्या असलेल्या पाणी टंचाईवर उपाय म्हणून जलसंधारणाचा उपाय करण्याचे निश्चित केले अन् ही तरुणाई कामाला लागली. सतत सात दिवस श्रमादानातून या विद्यार्थ्यांनी गावात शोषखड्डे निर्माण केले. गावात ड्रेनेजची व्यवस्था नसल्याने घरातील सांडपाणी रस्त्यावर येते. अन् डासांचा प्रादूर्भावही मोठ्या प्रमाणात होता. गावातील हे चित्र लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी सहा गट तयार करून शोषखड्ड्याचे काम हाती घेतले. काही विद्यार्थी शास्त्रोक्त पद्धतीने शोषखड्डे कसे तयार करतात याचे प्रशिक्षण गावकऱ्यांना देत होते. शोषखड्ड्यांच्या माध्यमातून स्वच्छ ���ेलेले पाणी जमिनीत मुरविण्याचे तंत्रही विद्यार्थ्यांनी गावकऱ्यांना शिकविले.\nविद्यार्थ्यांच्या प्रत्येक गटाला काम विभागून देण्यात आले. सात दिवसांत विद्यार्थ्यांनी मुख्य रस्त्यांवरून वाहणारे सांडपाणी थांबवून ते शोषखड्ड्यांमध्ये वळविले. यातील बहुतेक विद्यार्थ्यांनी पहिल्यांदाच टिकाव, फावडे अशा वस्तू हातात घेतल्या होत्या. जवळपास शंभर विद्यार्थ्यांची टीम यासाठी प्रयत्न करत होती अन् त्याला यश आले. तरुणाईची धडपड पाहत गावकऱ्यांनीही आपल्या कामातून वेळ काढून या तरुणांसोबत श्रमदान केले. विद्यार्थ्यांच्या हे काम पाहण्यासाठी डॉ. विजयकुमार फड, कॉलेजचे डॉ. रवींद्र देशमुख, प्रा. अजय खके. प्रा. सुजीत मोरे, वृषाली कदम यांनी भेट दिली मार्गदर्शन केले.\nअन् भिंती बोलू लागल्या…\nएका टीमने गावातील शोषखड्ड्याचे काम केले तर, आपल्या मित्रांना मदत म्हणून आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांनीही मदतीसाठी धावले. गावकऱ्यांना विविध मार्गदर्शक सूचना अन् संदेश देण्यासाठी या या विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पनेतून भिंती बोलक्या केल्या. विद्यार्थ्यांच्या कुंचल्याने विजेची कमतरता लक्षात घेत सौरऊर्जेची गरज, स्वच्छ भारत, मुलींचे शिक्षण, आरोग्याची काळजी यासंदर्भातील संदेश भिंतींवर रंगविले.\nहातमाळी गावात आम्ही शिबिराच्या निमित्ताने केलेले काम उत्तम होते. गावाकडच्या लोकांना किती श्रम करावे लागतात हे आम्ही अगदी जवळून पाहिले. श्रमदानातून आम्ही गावातील स्वच्छतेबाबतची परिस्थिती बदलायचा प्रयत्न केला, त्यात यश मिळाल्याचे वाटते.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\nमालेगावच्या मन्सुरी काढ्यासाठी झुंबड...\nकरोनामुळे हुकले दिल्लीचे विमान...\nहर्सूल तलावात बुडून तरुणाचा मृत्यू...\nरुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८२ टक्के...\nनराधम पित्याने केला मुलीवर बलात्कार महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nसुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी रिया चक्रवर्तीला अटक होणार\n'संयुक्त राष्ट्रा'च्या गाडीतील आक्षेपार्ह सेक्स व्हिडिओ व्हायरल\nहरयाणा: सेक्स रॅकेट उघडकीस\nमार्क्ससाठी सेक्स घोटाळा: ���िरोधकांची CBI चौकशीची मागणी\nऔरंगाबादमध्ये जीवाची बाजी लावून तरुणांनी वाचवले बुडणाऱ्या तरुणाचे प्राण\nराफेल विमाने भारतात दाखल, नौदलाकडून स्वागत\nदेशकेरळ विमान दुर्घटनेतील मृतांची संख्या १७ वर, जखमींवर उपचार सुरू\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\nदेश'अयोध्येत मशिदीसोबत रुग्णालय उभारण्यासाठी १ महिन्याचा पगार देणार'\nनागपूरअनैतिक संबंधात अडचण ठरणाऱ्या पतीची प्रियकराच्या मदतीने हत्या\nदेशकेरळमध्ये भीषण विमान अपघात; दोन पायलटसह १४ जण ठार\nअन्य खेळ'राम मंदिराच्या भूमी पुजनाची शिळा अनेकांच्या छातीवर ठेवलीए' मोदीविरोधकांना डिवचले\nदेशदिल्लीत १२ वर्षांच्या निर्भयाची मृत्युशी झुंज, ICU मध्ये हलवले\nकोल्हापूरब्रह्मनाळमध्ये नवी बोट पोहचताच परत मागितली; मंत्र्याने केला फोन\nदेशकुठल्याही स्थितीसाठी सज्ज राहा, लष्कर प्रमुखांचे आदेश\nआजचं भविष्यमकर : स्वतःच्या आनंदात रममाण व्हाल; वाचा, आजचे राशीभविष्य\nहेल्थनिरोगी आरोग्यासाठी वयानुसार किती वेळ झोपणे ठरेल योग्य\nमोबाइलसर्वात जास्त विकला जाणारा अँड्रॉयड फोन झाला स्वस्त; नवी किंमत पाहा\nविज्ञान-तंत्रज्ञानइंडियन ब्रँड Shinco चे ३ जबरदस्त टीव्ही लाँच, जाणून घ्या किंमत-फीचर्स\nविज्ञान-तंत्रज्ञानAmazon सेलचा शेवटचा दिवस, कमी किंमतीत मिळताहेत जबरदस्त गॅझेट्स\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737233.51/wet/CC-MAIN-20200807231820-20200808021820-00010.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/lockdown-dose-not-affect-vegetable-and-fruit-market/", "date_download": "2020-08-07T23:37:33Z", "digest": "sha1:UUNFCTBP4V6CGH7TZB3Q4TL5ML3W3ON5", "length": 15318, "nlines": 149, "source_domain": "www.saamana.com", "title": "लॉकडाऊनमध्येही रोज 20 हजार क्विंटल फळे आणि भाजीपाल्याची विक्री | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nवकिलांना सध्या तरी रेल्वेतून प्रवास करता येणार नाही\nपावसाची विश्रांती, पालिकेचे काम सुरू\nउद्योजकांसाठी डिजिटल सर्टिफिकेट ऑफ ओरिजिन, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची माहिती\nमहानिर्मितीच्या संचालक नियुक्तीला लॉकडाऊनचा फटका\nएअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघात, ��ोन्ही पायलटसह 14 जणांचा मृत्यू, 15…\nCorona Vaccine – सिरम इन्स्टिट्यूट बिल गेट्स यांच्या मदतीने 10 कोटी…\nमातृभाषेतून शिक्षण का आहे महत्त्वाचं\nसोने-चांदीच्या दरात विक्रमी वाढ, चांदी 78 हजार पार; जाणून घ्या आजचे…\nचर्चा तर होणार ना भाऊ.. पाणीपुरी खाता-खाता प्रेमात पडली, ठेल्यावाल्यासोबत फरार…\nराम मंदिर : पाकिस्तानी क्रिकेटपटूने ट्विट केले ‘जय श्रीराम’, म्हणाला वाईटावर…\nबेरूत स्फोट किती भयानक होता ते या दृश्यांवरून कळेल\nचीनमध्ये सापडला नवीन व्हायरस, 60 लोकांना लागण, 7 जणांचा मृत्यू; जाणून…\nहिंदुस्थान विरोधातील मोर्चावर पाकिस्तानमध्ये ग्रेनेड हल्ला, सिंधुदेश रेव्होल्यूशनरी आर्मीने घेतली जबाबदारी\nलेबनॉनची राजधानी बैरूत प्रचंड धमाक्यात नेस्तनाबूत, 100 ठार, 4 हजार जखमी\n2021 च्या टी-20 ‘वर्ल्डकप’चे यजमानपद हिंदुस्थानला, आयसीसीची घोषणा\nसंघ मालकांच्या मागण्या वाढल्या, विवोने माघार घेतल्यानंतर आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी…\nकोरोना इफेक्ट , कुस्तीपटूंचे राष्ट्रीय शिबीर पुढे ढकलले\nनदालची अमेरिकन ओपनमधून माघार ,कोरोनाची परिस्थिती व वेळापत्रकावर नाराज\nआशियाई स्तरावर उत्तुंग झेप घ्यायचीय हिंदुस्थानी महिला संघाची बास्केटबॉलपटू श्रुती अरविंद…\nसामना अग्रलेख – भुकेला भस्मासुर\nमुद्दा – बाप्पा, आम्हाला कोकणात जाऊ दे\nलेख – नवीन शैक्षणिक धोरण -अपेक्षा आणि वास्तव\nसामना अग्रलेख – मिस्टर ओवेसी, आता तरी रडणे थांबवा\nसंकर्षण आता गायनात आजमावणार नशीब\nभारत गणेशपुरे यांचा मोबाईल चोरीला, ऐका हा भयंकर किस्सा\nपाहा राणा दगुब्बती व मिहिकाच्या हळदीचे फोटो\n आर्थिक संकटामुळे अभिनेत्रीने केली आत्महत्या, कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह\nHealth Tips – लैंगिक क्षमतेवर होतो वाईट परिणाम, ‘या’ सवयी आत्ताच…\nTechno Tips : कॅम स्कॅनर हटवा, डॉक्युमेंट स्कॅन करण्यासाठी ही जबरदस्त…\nVideo – आयुर्वेदात महिलांच्या मासिक धर्माबाबत काय सांगितलंय ते ऐका\nTips : एक ग्लास घरगुती ज्युस तुमची ढेरी कमी करेल\nअंतरंग – भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे\nरोखठोक – त्यांचं नक्की कसं चाललंय\nहिंदुस्थानी कामगार आणि आव्हाने\nलॉकडाऊनमध्येही रोज 20 हजार क्विंटल फळे आणि भाजीपाल्याची विक्री\nशेतकऱ्यांनी शेतात घाम गाळून अतिशय कष्टाने पिकवलेल्या शेतमालाची कृषी विभागाच्या पुढाकारामुळे थेट मोठय़ा शहरातील ��ोसायटय़ांमध्ये व ऑनलाईन विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध होत आहे. त्यामुळे सध्याच्या लॉकडाऊनमध्येही दररोज तब्बल वीस हजार क्विंटल फळे व भाजीपाल्याची विक्री होत आहे.\nराज्यातील लॉकडाऊननंतर नागरिकांना जीवनावश्यक वस्तू पुरविण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेत किराणा दुकाने, भाजीपाला, औषधे यांची दुकाने सुरू ठेवली आहेत. मात्र ग्रामीण भागातील शेतकऱयांनी कष्टाने पिकविलेला शेतमाल शहरी भागात पोहोचविण्यासाठी मोठे आव्हान होते. कृषि विभागाच्या नियोजनामुळे मोठय़ा शहरांमधील सोसायटय़ांमध्ये थेट शेतमाल विक्रीची आणि ऑनलाईन विक्रीची व्यवस्था निर्माण केल्याने राज्यात 2 हजार 986 शेतकरी उत्पादक गट, आत्मा गट यांच्या माध्यमातून शेतमालाची ऑनलाईन आणि थेट विक्री सुमारे दररोज 20 हजार क्विंटल होत आहे. यासाठी 34 जिह्यांमध्ये 2830 थेट विक्रीची ठिकाणे निवडण्यात आली आहेत. कृषि विभागाचे सचिव एकनाथ डवले आणि आयुक्त सुहास दिवसे यांनी यामध्ये पुढाकार घेतला आहे.\nया संकट काळात शेतकरी हित केंद्रस्थानी ठेवत शहरी भागातील नागरिकांना वेळेवर भजीपाला, फळे उपलब्ध व्हावीत आणि नाशवंत शेतमालला बाजारपेठ मिळावी यासाठी कृषि विभागाने केलेल्या नियोजनामुळे दररोज सुमारे 20 हजार क्विंटल शेतमालाची विक्री होत आहे. विभागाचे अधिकारी कर्मचारी करीत असलेल्या परिश्रमाचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी कौतुक केले आहे.\nसामना अग्रलेख – भुकेला भस्मासुर\nवकिलांना सध्या तरी रेल्वेतून प्रवास करता येणार नाही\nसंकर्षण आता गायनात आजमावणार नशीब\nपावसाची विश्रांती, पालिकेचे काम सुरू\nउद्योजकांसाठी डिजिटल सर्टिफिकेट ऑफ ओरिजिन, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची माहिती\nमहानिर्मितीच्या संचालक नियुक्तीला लॉकडाऊनचा फटका\nमुंबईत आज 862 नवे रुग्ण, 45 जणांचा मृत्यू; एका दिवसात 1,236...\nपरभणी जिल्ह्यात 427 रुग्णांवर उपचार सुरू, 82 रुग्णांची वाढ\nश्रीरामपूर – रूळ ओलांडताना रेल्वे इंजिनाच्या धडकेत 40 मेंढ्या ठार\nहवाईमार्गे मुंबईत आल्यास क्वारंटाईन व्हावेच लागणार पालिका प्रशासनाचे पुन्हा स्पष्टीकरण\nपडलेली झाडे, गाळ तात्काळ काढा बीबीडी चाळ, ना. म. जोशी मार्गाची...\nएअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघात, दोन्ही पायलटसह 14 जणांचा मृत्यू, 15...\nसाचलेल्या दूषित पाण्यापासून दूर राहा लेप्टोस्पायरोसिस टाळण्यासाठी पालिकेचे ��वाहन\nदेवीच्या मंदिराचा कळस चोरणाऱ्या आरोपीस 2 तासात अटक, शिरूर पोलिसांची कारवाई\nकोरोनाला थोपविण्यात हलगर्जी नको, रुग्णांना वेळीच उपचार देऊन मृत्यू दर कमी...\nया बातम्या अवश्य वाचा\nसामना अग्रलेख – भुकेला भस्मासुर\nवकिलांना सध्या तरी रेल्वेतून प्रवास करता येणार नाही\nसंकर्षण आता गायनात आजमावणार नशीब\nपावसाची विश्रांती, पालिकेचे काम सुरू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737233.51/wet/CC-MAIN-20200807231820-20200808021820-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/amar-kale-male-27374", "date_download": "2020-08-08T00:19:54Z", "digest": "sha1:2T424YFQFC2IPDRRXJE2B3FFFCFZM4JF", "length": 9421, "nlines": 173, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "amar kale male | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nआजचा वाढदिवस : अमर काळे - आमदार, कॉंग्रेस, आर्वी (वर्धा)\nआजचा वाढदिवस : अमर काळे - आमदार, कॉंग्रेस, आर्वी (वर्धा)\nसोमवार, 13 ऑगस्ट 2018\nवर्धा जिल्ह्यातील आर्वी विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले कॉंग्रेसचे आमदार अमर काळे एक युवा व तडफदार आमदार म्हणून विदर्भात परिचित आहेत. वडिलांकडून त्यांना राजकीय वारसा मिळाला आहे. कॉंग्रेसचे नेते शरद काळे यांचे आकस्मिक निधन\nझाल्यानंतर तो वारसा अमर काळे यांनी समर्थपणे पुढे चालविला आहे. प्रकल्पग्रस्तांचे व\nसंत्रा उत्पादकांचे प्रश्‍न शासन दरबारी मांडून ते सोडविण्यासाठी अमर काळे यांनी पुढाकार\nघेतला आहे. वर्धा जिल्ह्यातील तरुण नेतृत्व म्हणून अमर काळे यांची ओळख आहे.\nवर्धा जिल्ह्यातील आर्वी विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले कॉंग्रेसचे आमदार अमर काळे एक युवा व तडफदार आमदार म्हणून विदर्भात परिचित आहेत. वडिलांकडून त्यांना राजकीय वारसा मिळाला आहे. कॉंग्रेसचे नेते शरद काळे यांचे आकस्मिक निधन\nझाल्यानंतर तो वारसा अमर काळे यांनी समर्थपणे पुढे चालविला आहे. प्रकल्पग्रस्तांचे व\nसंत्रा उत्पादकांचे प्रश्‍न शासन दरबारी मांडून ते सोडविण्यासाठी अमर काळे यांनी पुढाकार\nघेतला आहे. वर्धा जिल्ह्यातील तरुण नेतृत्व म्हणून अमर काळे यांची ओळख आहे.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nपाठीवरून हात फिरवत निलंगेकरांनी विधानसभेचे कामकाज शिकवले\nनिलंगा : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे निधन झाल्याची बातमी ऐकताच आम्हाला धक्का बसला. निलंगेकर राज्याचे...\nशुक्रवार, 7 ऑगस्ट 2020\nशरद पवार म्हणाले, संदीपची कामे लक्षपुर्वक मार्गी लावत जा ...\nबीड : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि अनेक महत्वाचे मंत्री एकत्र असल्याचा योग साधत आमदार संदीप क्षीरसागर यांनी शहर आणि मतदार संघातील विकास कामांचे...\nशुक्रवार, 7 ऑगस्ट 2020\nमराठा आरक्षण उपसमिती अध्यक्षपदावरुन चव्हाणांना हटवा : मेटेंनी घेतली अजितदादांची भेट\nबीड : मराठा समाजाचे आरक्षण टिकवणे, सारथी, आरक्षण आंदोलनातील आत्मबलिदान दिलेल्यांच्या कुटुंबियांना घोषणेप्रमाणे नोकरी व रोख मदत द्यावी, आंदोलनातील...\nशुक्रवार, 7 ऑगस्ट 2020\n`सुशांतसिंह केस तपास अधिकाऱ्यांना निलंबित करा, पोलिस आयुक्तांना रजेवर पाठवा\nमुंबई : सुशांतसिंह मृत्यू प्रकरणी भाजपने आता आणखी आक्रमक भूमिका घेतली असून याप्रकरणी तपास करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांचे निलंबन करावे आणि मुंबईचे पोलिस...\nशुक्रवार, 7 ऑगस्ट 2020\nपंढरपूरचे माजी आमदार सुधाकर परिचारक यांना कोरोनाची लागण\nपंढरपूर : एसटी महामंडळाचे माजी अध्यक्ष तथा पंढरपूरचे माजी आमदार सुधाकर परिचारक (वय 84) यांना कोरोना विषाणूची बाधा झाली आहे. त्यांच्या सोबत...\nशुक्रवार, 7 ऑगस्ट 2020\nआमदार विदर्भ vidarbha पुढाकार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737233.51/wet/CC-MAIN-20200807231820-20200808021820-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.my-ip-is.com/54.213.107.12", "date_download": "2020-08-07T23:35:34Z", "digest": "sha1:ATFBKEQ46W7TWOHLJR6DGOJTGN7IJCAX", "length": 6923, "nlines": 45, "source_domain": "mr.my-ip-is.com", "title": "माझे आयपी काय आहे, मायप वर आपला पत्ता IPv4 IPv6 दशांश. 54.213.107.12", "raw_content": "\nआयएसपी यादी IPV6 अनुकूलन स्पीड टेस्ट रोमन अंकांमध्ये तुमचा आयपी IPv4 आणि IPv6 पीएचपी सबनेट कॅल्क्युलेटर भौगोलिक स्थान\nव्हीपीएन काय आहेVLAN काय आहेसोशल इंजिनियरिंग अटॅक टाळण्यासाठी 8 मार्गएंटरप्राइज वायरलेस नेटवर्क सुरक्षित करण्यासाठी व्हीपीएन वापरणेलिंकिज़ डब्ल्यूआरटीएक्सएनएक्सजी वायरलेस जी ब्रॉडबँड राउटर सुरक्षित करणे\nया आयपी पत्त्याची पूर्वी शोध घेण्यात आली आहे:\nआपला आयपी पांढर्या सूचीत घेण्यासाठी फक्त तांत्रिक व्यक्ती किंवा मुलीसह सामायिक करा. आपल्या आयपी सामायिक करण्यासाठी फक्त बटनांपैकी एकावर क्लिक करा.\nLOC पोर्टलँड युनायटेड स्टेट्स\nआरईजीः ओरेगॉन अमेरिका / लॉस एंजेलिस\nजीपीएस अक्षांश निर्देशित करते: 45.5235 (45 ° 31 '24.6 \") रेखांश: -एक्सNUMएक्स (-122.676 ° 122' 40\").\nमाझे आईपी काय आहे\nमायप वर आईपी आयपी तुमचा पत्ता IPv4 IPv6 दशांश\nमाझे आयपी ipxXX काय आहे\nआपला आयपी पत्ता 54.213.107.12 आहे. माय-ip-is.com शोधण्याकरिता सुलभ असू शकते आयपी पत्तेशोधण्यासाठी, भौगोलिक स्थान आयपी अॅड्रेस, प्रॉक्सी तपासणी, ईमेल ट्रेसिंग आणि ब्लॅकलिस्ट चेक. नवीनः आमच्याबरोबर इंटरनेटची स्पीड तपासा स्पीड टेस्ट.\nरोमन अंकांमध्ये आपली आयपी जाणून घेऊ इच्छिता आपली तपासणी करा रोमन अंक IP.\nमाझे आईपी काय आहे in रोमन अंक.\nआयपी पत्ता काय आहे\nइंटरनेट प्रोटोकॉल अॅड्रेस (किंवा आयपी ऍड्रेस / मायिप) हा एक अद्वितीय पत्ता आहे जो स्वतःला ओळखण्यासाठी आणि आयपी नेटवर्कमधील इतर डिव्हाइसेससह संप्रेषण करण्यासाठी वैयक्तिक संगणक, टॅब्लेट आणि स्मार्टफोन सारख्या डिव्हाइसेसचे संगणन करतो. आयपी नेटवर्कशी कनेक्ट केलेले कोणतेही डिव्हाइस नेटवर्कमध्ये एक अनन्य आयपी पत्ता असणे आवश्यक आहे. एखादे IP पत्ता रस्त्याच्या पत्त्याशी किंवा टेलिफोन नंबरशी संबंधित आहे ज्याचा वापर एखाद्या विशिष्ट घटकास ओळखण्यासाठी केला जातो. आज आयपी पत्त्यांच्या दोन आवृत्त्या आहेत, तथापि आपला संगणक नेहमी इंटरनेटशी संप्रेषण करण्यासाठी एक पत्ता वापरत आहे. त्यांना IPV4 आणि IPV6 (आयपी आवृत्ती 4 आणि आयपी आवृत्ती 6).\nआयपी चिकन - काय आहे मायिप पत्ता माझे आयपी: 54.213.107.12 आहे. आपला आयपी शोधा.\nमाय-आईपी / माझे आईपी आणि मायिप, मायिप अनुकरणीय आहेत.\nया आयपी - 54.213.107.12 बद्दल भौगोलिक स्थान माहिती\nLOC: पोर्टलँड युनायटेड स्टेट्स\nआरईजीः ओरेगॉन अमेरिका / लॉस एंजेलिस\nमाझे काय आहे आयपी पत्ता माझे आयपी हे आहे: 54.213.107.12 आपले आयपी तपासा.\nमाय-ip-is.com ही एक सेवा आहे जी आपला IP पत्ता आणि काही अधिक माहिती प्रदान करते.\nआयपी पत्त्यांवर अधिक जाणून घ्या माझे आईपी आहे विकीपीडियावर. अधिक DNS साधने वर आढळू शकते MXcorrect.com\nमाझे आईपी सर्व भाषांमध्ये उपलब्ध आहे पहा मायइप मुख्यपृष्ठ भाषा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737233.51/wet/CC-MAIN-20200807231820-20200808021820-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/goa/one-day-convention-hypocrisy-because-kovid-3637", "date_download": "2020-08-08T00:07:39Z", "digest": "sha1:VTMI2FXYG6QWG7YSYWMJARALIZIDTZFI", "length": 11641, "nlines": 106, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "कोविडमुळे एकदिवशीय अधिवेशन हा ढोंगीपणा | Gomantak", "raw_content": "\nकोविडमुळे एकदिवशीय अधिवेशन हा ढोंगीपणा\nकोविडमुळे एकदिवशीय अधिवेशन हा ढोंगीपणा\nबुधवार, 8 जुलै 2020\nराज्य सरकारने शिक्षकांना शाळेत येण्याची सक्ती केली आहे. तसेच पर्यटकांना गोव्यात येण्यासाठी दारे खुली करण्यात आली आहेत. मात्र, कोविड - १९ च्या नावाखाली महत्वाचे पावसाळी अधिवेशन एक दिवसाचे ठेवण्याचा सरकारचा हा ढोंगीपणा असल्याची टीका माजी मंत्री व पर्वरीचे आमदार रोहन खंवटे यांनी केली. हे अधिवेशन ऑनलाईन किंवा आभासी पद्धतीने घेणे शक्य असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.\nसभापती राजेश पाटणेकर यांनी कोविड - १९ च्या पार्श्‍वभूमीवर पावसाळी अधिवेशन २७ जुलैला एक दिवस ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय सर्व राजकीय पक्षांची बैठक घेऊन त्यांनी घेतला आहे. हा निर्णय होण्यापूर्वी त्यांनी हे अधिवेशन किमान तीन आठवडे असेल असे मत व्यक्त केले होते. त्यानंतर ते दोन आठवडे व दहा दिवसांचे घेतले जाईल असे सांगत असतानाच अचानक अधिवेशन एक दिवसाचे करण्यात आले. या एक दिवसाच्या अधिवेशानाबाबत काही आमदारांनी नाराजी व्यक्त केली आहे.\nअधिवेशन एकच दिवस घेण्याच्या निर्णयासंदर्भात मत व्यक्त करताना आमदार खंवटे म्हणाले, राज्यात कोरोनाचा प्रसार वाढत आहे हे खरे आहे. मात्र, लोकांच्या समस्या मांडण्यासाठी हे अधिवेशन अधिक दिवसांचे घेण्याची गरज होती. सरकारला या महामारीबाबत भीती वाटते, तर हे पावसाळी अधिवेशन ऑनलाईन किंवा आभासी पद्धतीने घेणे शक्य आहे. त्यामुळे आमदारांनाही त्यांच्या मतदारसंघातील लोकांच्या समस्या तसेच महत्वाचे विषय मांडणे शक्य झाले असते. पावसाळी अधिवेशनासाठी अनेक आमदार वाट पाहात होते. मात्र, कोविड - १९ च्या नावाखाली हे अधिवेशन अशा पद्धतीने गुंडाळ्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.\nदरवर्षी पावसाळी अधिवेशनात आमदारांना त्यांच्या मतदारसंघातील समस्या तसेच सरकारी यंत्रणेच्या कामासंदर्भातील त्रुटी दाखवून देऊन त्यावर उत्तरे मिळवण्याची संधी असते. मात्र, एका दिवसाच्या या अधिवेशनात काहीच शक्य नाही. सभापतींनी हे अधिवेशन ऑगस्ट महिन्यात तरी घ्यावे जेणेकरून आमदारांना त्यांच्या मतदारसंघातील विषय मांडण्यास संधी मिळेल. या अधिवेशनात मुख्यमंत्री\nडॉ. सावंत यांनी मांडलेला अर्थसंकल्प त्यावर चर्चा होऊन मंजूर करण्यात येतो. मात्र, त्याबाबत सरकार कोणती भूमिका घेणार आहे हे स्पष्ट नाही. हा अर्थसंकल्प गोव्यात कोविड - १९ च्या टाळेबंदीपूर्वी मांडण्यात आला होता. आता स्थिती बदललेली आहे व त्यामध्ये नमूद केलेली कामे सुरू न झाल्याने त्यात सुधारणा करून पुन्हा तो मांडण्याची मागणी केली होती, असे खंवटे म्हणाले.\nकोविड - १९ मुळे राज्याची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. त्यासाठी सरकारला वारंवार रोखे तसेच कर्ज काढावे लागत आहे.\nसरकारला येणारा महसूलच पूर्ण झाला आहे अशा स्थितीत पावसाळी अधिवेशन प्रत्यक्षात घेणे शक्य नसल्यास निदान ऑनलाईनने घ्यायला हवे होते. या टाळेबंदीमुळे राज्यात बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अनेक कंपन्या बंद पडल्या आहेत तरी काही कंपन्यांनी उत्पादनच होत नसल्याने कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले आहे. अशा स्थितीत या बेरोजगारांना पर्यायी रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्यासंदर्भात चर्चा होण्यासाठी एकपेक्षा अधिक दिवसांचे अधिवेशन होणे गरजेचे होते. वीज व पाणी पट्टी दरात भरमसाट वाढ झाली आहे. आधीच लोक या कोरोना महामारीमुळे संकटात आहे त्यातच भर म्हणून सरकारने ही दरवाढ करून कंबरडे मोडून टाकले आहे. अशा महत्त्वाच्या लोकांना त्रासदायक ठरत असलेल्या विषयांवर आवाज उठविण्यासाठी हे अधिवेशन होणे तेवढेच गरजेचे होते, असे मत खवंटे यांनी व्यक्त केले.\nम्हादईप्रश्नी केंद्राकडून गोव्याला महत्त्व नाही\nपणजी म्हादईप्रश्नी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्राद्वारे केलेल्या...\nधोक्‍यामुळेच राजभवन नव्याने बांधण्याची गरज\nउसगावात \"एमआरएफ' ठरतोय हॉटस्पॉट\nफोंडा, फोंडा तालुक्‍यासह राज्यातील...\nयंदाच्या हंगामात काजू शेतकऱ्यांचे उत्पन्न १५० कोटी\nसासष्टी, : कोरोना स्थितीचा फटका शेतकऱ्यांना बसू नये, यासाठी काजूला असलेल्या १००...\nसरकारी कार्यालयांमध्ये सामाजिक अंतराचा सावळागोंधळ\nपणजी राज्यात सध्या ‘कोरोना’ने थैमान मांडले आहे अशा परिस्थितीत अनेक शहरे व गावे ही...\nसरकार पर्यटक अधिवेशन आमदार कोरोना corona विषय topics अर्थसंकल्प union budget कर्ज बेरोजगार रोजगार employment नोकरी वीज goa\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737233.51/wet/CC-MAIN-20200807231820-20200808021820-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mehtapublishinghouse.com/book-details/PRARTHANA/475.aspx", "date_download": "2020-08-08T00:44:20Z", "digest": "sha1:5XHX2BQ6RABTMBTBTF7IZ6KKJBPXDQK5", "length": 13967, "nlines": 198, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "PRARTHANA", "raw_content": "\nपुरस्कार विजेती पुस्तके :\nशासनमान्य यादीतील पुस्तके :\nनिसर्गरम्य गोव्याच्या पाश्र्वभूमीवर आजवर अनेकानेक कादंबऱ्या प्रसिद्ध झालेल्या आहेत; परंतु गोव्यातील समकालीन समुह-जीवनाचं यथायोग्य चित्रण करणारी ही पहिलीच कादंबरी आहे. भाषा, वंश, धर्म, चालीरीतींनी आणि भिन्न जीवनशैलींनी बध्द अशा अनेकानेक व्यक्ती तुम्हांला या कादंबरीत भेटतात. त्यांचे आपापसांतील संबंध, संघर्ष, त्यांचे भावना-विचारांचे कल्लोळ, त्यांच्यातील विहित-अविहित नाती, औरस-अनौरस संबंध यांचं सिध्दहस्त लेखणीनं केलेलं चित्रण पाहून वाचक केवळ स्तिमित होईल. या कादंबरीचं उल्लेखनीय वैशिष्ट्य म्हणजे तिचा आकृतिबंध हे आहे. पारंपारिक सर्वमान्य असा आकृतीबंध न निवडता, कादंबरीच्या प्रकृतीनं स्वत:च स्वत:साठी घडवलेला हा आकृतिबंध लेखिकेच्या सर्जनशक्तीच्या विस्तृत परिघाचं मनोज्ञ दर्शन घडवतो. महालक्ष्मी आणि सरस्वती या दोन देवींचं वास्तव्य असलेल्या आणि निसर्गदत्त सौदर्यानं नटलेल्या गोव्याच्या पाश्र्वभूमीवरची व्यामिश्र समाजजीवन यथार्थपणे चित्रीत करणारी ही समर्थ कादंबरी वाचकाला अस्वस्थ करुन सोडील\n* कला अकादमी पुरस्कार १९९५ * गोमांतक अकादमी पुरस्कार १९९६\nएस.एल.भैरप्पा ज्यांच्या लेखनाच्या प्रेमात पडल्या सारखं सध्या मला झालं आहे. आवरण आणि धर्मश्री नंतर वंशवृक्ष ही त्यांची अतिशय गाजलेली कादंबरी जीच्या वर पुढे चित्रपटही निघाला ज्यात गिरीश कर्नाड यांनी राज या मध्यवर्ती कथानकाची भूमिका चित्रपटात बजावली आे. तशी ती भूमिका त्यांना व कथानकाला साजेशीच होती त्यामुळे कादंबरीत जेव्हा जेव्हा राज चा उल्लेख येतो तेव्हा समोर गिरीश कर्नाडच दिसतात. कादंबरीचा मध्यवर्ती विषय आहे वंश आणि त्या वंश वृध्दीसाठी आसूसलेली दोन कुटुंब आणि दोन वंशाचे दिवे ज्यात एक जण वडीलांच्या तर एक जण आईच्या प्रेमासाठी मुकलेला आहे. कथा सुरु होते सदाशिवराव आणि श्रीनिवास क्षोत्रींच्या कथानकां पासून श्रीनिवास क्षोत्रींचा तरुण मुलगा नदीत वाहून गेलेला आहे ज्यामुळे घरात एक तरुण पत्नी एका लहन मुलाची आई असून विधवा झालेली आहे. संस्कृतचे पंडीत असणार्या श्रीनिवास यांच्याकडे म्हैसूरचे प्रसिध्द इतिहासाचे अध्यापक सदाशिव राव आलेले असतात ज्यांना भारताचा बृहृत इतिहास पाच खंडात लिहायचा आहे त्यातला एक खंड लिहून झालेला असतो जो ते दाखवायला आणि मार्गदर्शन घ्यायला श्रीनिवास शास्त्रींकडे आलेले असतात. सतत संशोधनात असल्यामुळे सदाशिवरावांचे आपली ब��यको नागलक्ष्मी हिच्याकडे कायम दूर्लक्ष असते. तर लहान भाऊ राज नुकताच लंडन वरुन म्हैसूरला घरी आलेला असतो. राज प्राध्यापक म्हणून कॉलेज मधे त्याच्या नाटक मंडळामुळे प्रसिध्द असतो पुढे या सगळ्यांच्या आयुष्यात एक वादळ येतं श्रीनिवास शास्त्रींची विधवा सून कॉलेज शिकायला म्हैसूरला येते आणि राज आणि तीचं प्रेम एकमेकांवर बसतं , इकडे सदाशिवराव श्रीलंकन संशोधिका करुणा रत्नेमुळे हिच्यामुळे प्राभावित होऊन तिच्याशी दुसरं लग्न करतात .या नंतर असणारी कथा ही खरचं वाचायलाच हवी .या कादंबरीचा शेवट ज्या प्रकारे भैरप्पांनी केलाय त्याला तोड नाही. वंशवृक्ष वाढवण्यासाठी झालेली फसवणूक, काहींची तगमग याचं दुःख हे सर्वांनाच गुरफटून टाकतं ज्यात कात्ययनी ,करुणारत्ने यांची झालेली परवड तर नागलक्ष्मीचं टाकलेली बायको म्हणून झालेली कुचंबणा, सनातन विचारांचे श्रीनिवास,बायकोच्या सुखासाठी आसुसलेला आणि सगळ्याःची काळजी घेणारा राजा, संशोधनात गुरफटलेले सदाशिवराव ही पात्रे रंगवताना सर्वांचे भावतरंग ,विचार , समांतर चाललेली कथानके म्हणजे चित्रपटाचे उत्कृष्ट पटकथा आपण वाचतोय असंच वाटत राहतं. ...Read more\nलिटिल मास्टर सचिन तेंडुलकर ने स्वतःच्या शब्दात घेतलेला स्वतःच्या कारकीर्दी चा आढावा. अत्यंत सुंदर पुस्तक प्रतयेकाने वाचावे असे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737233.51/wet/CC-MAIN-20200807231820-20200808021820-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%96/8", "date_download": "2020-08-08T01:16:45Z", "digest": "sha1:O4F4BPIIZGNCIQPFCR77AKPSQZL3ILUT", "length": 5640, "nlines": 84, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nपश्चिम बंगालचे श्रमिक पोलिसांमुळे गावाकडे रवाना\nटाटा समूहात वेतन कपात\n‘एआय’चा अचूक वापर गरजेचा\n क्वारंटाइन सेंटरमधील महिलेचे दागिने चोरीला; गुन्हा दाखल\nम्युच्युअल फंड गुंतवणुकीत नुकसान; 'SIP'बाबत तज्ज्ञांचा हा सल्ला\nरमजान ईदः गरिबांना मदत करण्याचे आवाहन मुस्लिम नेत्यांचे आवाहन\nलग्नासाठी जमविलेले पाच लाख चोरले\nबँका, एनबीएफसींद्वारेग्राहकांना टॉप अप कर्जे\n‘प्रत्येक कुटुंबास दरमहा साडेसात हजार रुपये द्या’\nतिसऱ्या तिमाहीत आर्थिक मंदी\nज्योतिरादित्यांना शोधा आणि ५,१०० रुपये मिळवा, ग्वाल्हेरमध्ये पोस्टर वॉर\nलुटमारी करणाऱ्या तीन तोतया पोलिसांना अटक\nखासगी संपत्ती सरकारनं ताब्यात घ्यावी, बुद्धिजीवींची मागणी\nपेट्रोलपंप दरोडा, पाच अटकेत\nमारुतीची ऑफरः आता कार खरेदी करा, नंतर EMI भरा\nकर्मचाऱ्याचा खून करून पेट्रोलपंपावर दरोडा\nबँका, एनबीएफसींद्वारे अतिरिक्त कर्जे\nलग्न खर्चाची रक्कम गरजूंच्या शिक्षणासाठी\nछत्तीसगडमध्ये शेतकऱ्यांसाठी काँग्रेसची योजना\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737233.51/wet/CC-MAIN-20200807231820-20200808021820-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://mr.my-ip-is.com/18.157.26.67", "date_download": "2020-08-08T01:01:58Z", "digest": "sha1:ZGDLZPNVK5S6WY3MCILQELCR7NSSP4AY", "length": 7134, "nlines": 46, "source_domain": "mr.my-ip-is.com", "title": "माझे आयपी काय आहे, मायप वर आपला पत्ता IPv4 IPv6 दशांश. 18.157.26.67", "raw_content": "\nआयएसपी यादी IPV6 अनुकूलन स्पीड टेस्ट रोमन अंकांमध्ये तुमचा आयपी IPv4 आणि IPv6 पीएचपी सबनेट कॅल्क्युलेटर भौगोलिक स्थान\nव्हीपीएन काय आहेVLAN काय आहेसोशल इंजिनियरिंग अटॅक टाळण्यासाठी 8 मार्गएंटरप्राइज वायरलेस नेटवर्क सुरक्षित करण्यासाठी व्हीपीएन वापरणेलिंकिज़ डब्ल्यूआरटीएक्सएनएक्सजी वायरलेस जी ब्रॉडबँड राउटर सुरक्षित करणे\nया आयपी पत्त्याची पूर्वी शोध घेण्यात आली आहे:\nआपला आयपी पांढर्या सूचीत घेण्यासाठी फक्त तांत्रिक व्यक्ती किंवा मुलीसह सामायिक करा. आपल्या आयपी सामायिक करण्यासाठी फक्त बटनांपैकी एकावर क्लिक करा.\nआयएसपी: / अमेझॅन टेक्नोलॉजीज इंक\nLOC सिएटल युनायटेड स्टेट्स\nआरईजीः वॉशिंग्टन अमेरिका / लॉस_एन्जेल्स\nवापरलेले उपकरण एक आहे नावासह , (चालू), वर चालत आहे. वापरलेला ब्राउझर आहे आवृत्ती by .\nमाझे आईपी काय आहे\nमायप वर आईपी आयपी तुमचा पत्ता IPv4 IPv6 दशांश\nमाझे आयपी ipxXX काय आहे\nआपला आयपी पत्ता 18.157.26.67 आहे. माय-ip-is.com शोधण्याकरिता सुलभ असू शकते आयपी पत्तेशोधण्यासाठी, भौगोलिक स्थान आयपी अॅड्रेस, प्रॉक्सी तपासणी, ईमेल ट्रेसिंग आणि ब्लॅकलिस्ट चेक. नवीनः आमच्याबरोबर इंटरनेटची स्पीड तपासा स्पीड टेस्ट.\nरोमन अंकांमध्ये आपली आयपी जाणून घेऊ इच्छिता आपली तपासणी करा रोमन अंक IP.\nमाझे आईपी काय आहे in रोमन अंक.\nआयपी पत्ता काय आहे\nइंटरनेट प्रोटोकॉल अॅड्रेस (किंवा आयपी ऍड्रेस / ��ायिप) हा एक अद्वितीय पत्ता आहे जो स्वतःला ओळखण्यासाठी आणि आयपी नेटवर्कमधील इतर डिव्हाइसेससह संप्रेषण करण्यासाठी वैयक्तिक संगणक, टॅब्लेट आणि स्मार्टफोन सारख्या डिव्हाइसेसचे संगणन करतो. आयपी नेटवर्कशी कनेक्ट केलेले कोणतेही डिव्हाइस नेटवर्कमध्ये एक अनन्य आयपी पत्ता असणे आवश्यक आहे. एखादे IP पत्ता रस्त्याच्या पत्त्याशी किंवा टेलिफोन नंबरशी संबंधित आहे ज्याचा वापर एखाद्या विशिष्ट घटकास ओळखण्यासाठी केला जातो. आज आयपी पत्त्यांच्या दोन आवृत्त्या आहेत, तथापि आपला संगणक नेहमी इंटरनेटशी संप्रेषण करण्यासाठी एक पत्ता वापरत आहे. त्यांना IPV4 आणि IPV6 (आयपी आवृत्ती 4 आणि आयपी आवृत्ती 6).\nआयपी चिकन - काय आहे मायिप पत्ता माझे आयपी: 18.157.26.67 आहे. आपला आयपी शोधा.\nमाय-आईपी / माझे आईपी आणि मायिप, मायिप अनुकरणीय आहेत.\nया आयपी - 18.157.26.67 बद्दल भौगोलिक स्थान माहिती\nआयएसपी: / अ‍ॅमेझॉन टेक्नोलॉजीज इंक.\nएलओसीः सिएटल युनायटेड स्टेट्स\nआरईजीः वॉशिंग्टन अमेरिका / लॉस_एन्जेल्स\nमाझे काय आहे आयपी पत्ता माझे आयपी हे आहे: 18.157.26.67 आपले आयपी तपासा.\nमाय-ip-is.com ही एक सेवा आहे जी आपला IP पत्ता आणि काही अधिक माहिती प्रदान करते.\nआयपी पत्त्यांवर अधिक जाणून घ्या माझे आईपी आहे विकीपीडियावर. अधिक DNS साधने वर आढळू शकते MXcorrect.com\nमाझे आईपी सर्व भाषांमध्ये उपलब्ध आहे पहा मायइप मुख्यपृष्ठ भाषा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737233.51/wet/CC-MAIN-20200807231820-20200808021820-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.gzincode.com/mr/dp-%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%9F-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A4%B0-%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%B2.html", "date_download": "2020-08-08T00:39:22Z", "digest": "sha1:IF5ISNHFV3WIENNTI7RJCJ7JFNW5FBRY", "length": 38745, "nlines": 372, "source_domain": "www.gzincode.com", "title": "China इंकजेट प्रिंटर नोजल China Manufacturers & Suppliers & Factory", "raw_content": "\nमी तुमच्यासाठी काय करू शकतो\nऔष्णिक इंकजेट प्रिंटर \nलेझर मार्किंग मशीन \nफायबर लेझर मार्किंग मशीन\nअतिनील लेझर मार्किंग मशीन\nसीओ 2 लेझर मार्किंग मशीन\nइंकजेट स्पेअर पार्ट्स \nटीआयजे अर्धा इंच शाई कारतूस\nटीआयजे वन इंच शाई कारतूस\nफायबर लेझर मार्किंग मशीन\nअतिनील लेझर मार्किंग मशीन\nसीओ 2 लेझर मार्किंग मशीन\nटीआयजे अर्धा इंच शाई कारतूस\nटीआयजे वन इंच शाई कारतूस\nइंकजेट प्रिंटर नोजल - चीनमधील निर्माता, कारखाना, पुरवठादार\n({_key3} साठी एकूण 24 उत्पादने)\nलिट स्विच अ‍ॅसी फॉर सिट्रोनिक्स\nप्रिंट हेड कव्हरसाठी सिट्रोनिक्स इंडक्शन स्विच द्रुत तपशील छपाईचा प्र��ार: इंकजेट प्रिंटरचा वापर: सिर्टॉनिक्ससाठी मूळ ठिकाण: गुआंग्डोंग, चीन (मेनलँड) ब्रँडचे नाव: इनकोड मॉडेल क्रमांक: INXP140 लागू उद्योग: मॅन्युफॅक्चरिंग प्लांट, मशीनरी दुरुस्ती दुकाने, किरकोळ उत्पादनाचे नाव: लिड स्विच SSसी पॅकेजिंग आणि वितरण विक्री...\nसेकंड-हँड हिताची पीएक्सआर इंकजेट प्रिंटर\nपॅकेजिंग: इंकजेट प्रिंटर मशीनसाठी मानक निर्यात कार्टन पॅकेज\nHITACHI pxr INKJET PRITNER साठी सेकंड हँड जुने ब्रँड स्मॉल कॅरेक्टर प्रिंटर आढावा तपशील रंग आणि पृष्ठ: मल्टीकलर प्लेट प्रकार: हिटाचीसाठी प्रकार: इंकजेट प्रिंटर परिमाण (एल * डब्ल्यू * एच): 345 x 285 x 541 मिमी अट: वापरलेले वर्ष: 2018 बनवा: हिटाची मूळ ठिकाणः गुआंग्डोंग, चीन ब्रँड...\nसिट्रोनिक्स इंकजेट प्रिंटर कीबोर्ड मुखवटा\nसिट्रोनिक्स इंकजेट प्रिंटर कीबोर्ड मुखवटा द्रुत तपशील छपाईचा प्रकार: इंकजेट प्रिंटर वापर: सिट्रोनिक्ससाठी मूळ ठिकाण: गुआंग्डोंग, चीन (मेनलँड) ब्रँडचे नाव: इनकोड मॉडेल क्रमांक: INXD04122 लागू उद्योग: मॅन्युफॅक्चरिंग प्लांट, मशीनरी दुरुस्ती दुकाने, किरकोळ उत्पादनाचे नाव: सिटीट्रॉनिक सीरिजसाठी सदस्य पॅकेजिंग आणि वितरण...\nसिट्रोनिक्स इंकजेट प्रिंटर फॅन\nसिटीट्रॉनिकसाठी चाहता द्रुत तपशील छपाईचा प्रकार: इंकजेट प्रिंटर वापर: सिट्रोनिक्ससाठी मूळ ठिकाण: गुआंग्डोंग, चीन (मेनलँड) ब्रँडचे नाव: इनकोड मॉडेल क्रमांक: INXD07122 लागू उद्योग: मॅन्युफॅक्चरिंग प्लांट, मशीनरी दुरुस्ती दुकाने, किरकोळ उत्पादनाचे नांव: सिटीट्रॉनिकसाठी चाहता पॅकेजिंग आणि...\nसिट्रॉनिक्स प्रिंटरसाठी चिनी एलसीडी\nसिट्रोनिक्स चीनी प्रदर्शन द्रुत तपशील छपाईचा प्रकार: इंकजेट प्रिंटर वापर: सिटीट्रॉनिक्ससाठी मूळ ठिकाण: गुआंग्डोंग, चीन (मेनलँड) ब्रँडचे नाव: इनकोड मॉडेल क्रमांक: INXD06122 लागू उद्योग: मॅन्युफॅक्चरिंग प्लांट, मशीनरी दुरुस्ती दुकाने, किरकोळ उत्पादनाचे नाव: सिट्रॉनिक्स प्रिंटरसाठी चिनी एलसीडी पॅकेजिंग आणि वितरण विक्री...\nसिट्रॉनिक्ससाठी नॉनबल्ड कर्नलड द्रुत तपशील छपाईचा प्रकार: इंकजेट प्रिंटर वापर: सिटीट्रॉनिक्ससाठी मूळ ठिकाण: गुआंग्डोंग, चीन (मेनलँड) ब्रँडचे नाव: इनकोड मॉडेल क्रमांक: INXP05122 उत्पादनाचे नावः सिटीटॉनिक्ससाठी KNOB KNURLED पॅकेजिंग आणि वितरण विक्री युनिट्स: एकल आयटम एकल पॅकेज आकारः 8 एक्स 7 एक्स 6 सीएम एकल सकल वजन:...\nसिटीट्रिक्स प्रिंटरसाठी ईएम फिल्टर\nव्होल्टेज हस्तक्षेप रोखण्यासाठी वीज पुरवठा कनेक्ट करा आणि सिट्रोनिक्ससाठी आउटपुट स्थिर करा द्रुत तपशील छपाईचा प्रकार: इंकजेट प्रिंटर वापर: सिट्रोनिक्ससाठी मूळ ठिकाण: गुआंग्डोंग, चीन (मेनलँड) ब्रँडचे नाव: इनकोड मॉडेल क्रमांक: INXD02022 लागू उद्योगः मॅन्युफॅक्चरिंग प्लांट, मशिनरी रिपेयर दुकाने, फूड अँड बेव्हरेज फॅक्टरी,...\nसिट्रोनिक्स प्रिंटर व्हिसेक्टर सेन्सर\nसिट्रोनिक्स प्रिंटर व्हिसेक्टर सेन्सर द्रुत तपशील छपाईचा प्रकार: इंकजेट प्रिंटर वापर: सिटीट्रॉनिक्ससाठी मूळ ठिकाण: गुआंग्डोंग, चीन (मेनलँड) ब्रँडचे नाव: इनकोड मॉडेल क्रमांक: INXM04022 लागू उद्योग: मॅन्युफॅक्चरिंग प्लांट, मशीनरी दुरुस्ती दुकाने, किरकोळ उत्पादनाचे नाव: सिट्रोनिक्ससाठी व्हिसेक्टर सेन्सर पॅकेजिंग आणि...\nसिट्रोनिक्स प्रिंटर क्रिस्टल रॉड\nसिट्रोनिक्स क्रिस्टल रॉड द्रुत तपशील छपाईचा प्रकार: इंकजेट प्रिंटर वापर: सिटीट्रॉनिक्ससाठी मूळ ठिकाण: गुआंग्डोंग, चीन (मेनलँड) ब्रँडचे नाव: इनकोड मॉडेल क्रमांक: INXP10022 लागू उद्योग: मॅन्युफॅक्चरिंग प्लांट, मशीनरी दुरुस्ती दुकाने, किरकोळ उत्पादनाचे नाव: प्रोब रेझोनेटर पॅकेजिंग आणि वितरण विक्री युनिट्स: एकल आयटम एकल...\nसिट्रोनिक्स नोजल वायर कनेक्टर\nसिट्रोनिक्स नोजल वायर कनेक्टर द्रुत तपशील छपाईचा प्रकार: इंकजेट प्रिंटर वापर: सिटीट्रॉनिक्ससाठी मूळ ठिकाण: गुआंग्डोंग, चीन (मेनलँड) ब्रँडचे नाव: इनकोड मॉडेल क्रमांक: INXP09022 लागू उद्योगः मॅन्युफॅक्चरिंग प्लांट, मशिनरी रिपेयर दुकाने, फूड अँड बेव्हरेज फॅक्टरी, रिटेल उत्पादनाचे नाव: Ci580 / Ci1000 साठी प्रिंट हेड लाईन...\nसिट्रॉनिक्स प्रिंटर्ससाठी गटार ब्लॉक\nसिट्रॉनिक्ससाठी गटार ब्लॉक द्रुत तपशील छपाईचा प्रकार: इंकजेट प्रिंटर वापर: सिटीट्रॉनिक्ससाठी मूळ ठिकाण: गुआंग्डोंग, चीन (मेनलँड) ब्रँडचे नाव: इनकोड मॉडेल क्रमांक: INXP06022 लागू उद्योग: मॅन्युफॅक्चरिंग प्लांट, मशीनरी दुरुस्ती दुकाने, किरकोळ उत्पादनाचे नाव: सिटीट्रॉनिक्ससाठी गटार ब्लॉक पॅकेजिंग आणि वितरण विक्री...\nव्हिडिओजेट 1000 मालिका नोजल पाच रिंग गॅस्केट\nव्हिडिओजेट प्रिंटर 1000 मालिका नोजल पाच रिंग गॅस्केट द्रुत तपशील छपाईचा प्रकार: इंकजेट प्रिंटर वापरा: व्हिडिओजेटसाठी मूळ ठिकाण: गुआंग्डोंग, चीन (मेनलँड) ब्रँडचे नाव: इनक���ड मॉडेल क्रमांक: INVP17122 लागू उद्योग: मॅन्युफॅक्चरिंग प्लांट, मशीनरी दुरुस्ती दुकाने, किरकोळ उत्पादनाचे नाव: प्रिंट हेड व्हिडीओजेट 1000 सिरिजसाठी...\nव्हिडिओजेट प्रिंटर एक्सेल मालिका सुई प्रकार नियमित करणारे वाल्व\nव्हिडिओजेट प्रिंटर एक्सेल मालिका सुई प्रकार नियमित करणारे वाल्व द्रुत तपशील छपाईचा प्रकार: इंकजेट प्रिंटर वापरा: व्हिडिओजेटसाठी मूळ ठिकाण: गुआंग्डोंग, चीन (मेनलँड) ब्रँडचे नाव: इनकोड मॉडेल क्रमांक: INVM28122 लागू उद्योग: मॅन्युफॅक्चरिंग प्लांट, मशीनरी दुरुस्ती दुकाने, किरकोळ उत्पादनाचे नावः व्हिडीओजेट एक्सेल...\nव्हिडिओजेट 170 आय मालिका पीपी नोजल कव्हर स्क्रू\nव्हिडिओजेट प्रिंटर 170 आय सीरीज पीपी नोजल कव्हर स्क्रू द्रुत तपशील छपाईचा प्रकार: इंकजेट प्रिंटर वापरा: व्हिडिओजेटसाठी मूळ ठिकाण: गुआंग्डोंग, चीन (मेनलँड) ब्रँडचे नाव: इनकोड मॉडेल क्रमांक: INVP22422 लागू उद्योग: मॅन्युफॅक्चरिंग प्लांट, मशीनरी दुरुस्ती दुकाने, किरकोळ उत्पादनाचे नाव: 170IPP LID SWITCH THUMSCREW पॅकेजिंग...\nव्हिडिओजेट 170 आय मालिका सामान्य नोजल कव्हर\nव्हिडिओजेट प्रिंटर 170 आय मालिका सामान्य नोजल कव्हर द्रुत तपशील छपाईचा प्रकार: इंकजेट प्रिंटर वापरा: व्हिडिओजेटसाठी मूळ ठिकाण: गुआंग्डोंग, चीन (मेनलँड) ब्रँडचे नाव: इनकोड मॉडेल क्रमांक: INVP22322 लागू उद्योग: मॅन्युफॅक्चरिंग प्लांट, मशीनरी दुरुस्ती दुकाने, किरकोळ उत्पादनाचे नाव: व्हिडिओजेट १I० आयसाठी प्रमुख कव्हर...\nपॅकेजिंग कोड सोल्युशन्ससाठी थर्मल ट्रान्सफर ओव्हरप्रिंटर\nपॅकेजिंग: मानक निर्यात पुठ्ठा पॅकेज\nपॅकेजिंग कोड सोल्यूशन्ससाठी थर्मल ट्रान्सफर ओव्हरप्रिंटर आढावा द्रुत तपशील कंपनी परिचय गुआंगझौ इनकोड चिन्हांकित तंत्रज्ञान सह. लि. २०० a मध्ये स्थापन केलेला हा एक उच्च-टेक उद्योग आहे, आम्ही सर्वात व्यावसायिक औद्योगिक इंकजेट सेवा आणि विविध प्रकारचे चिन्हांकन उपकरणे देखील प्रदान करतो, उदाहरणार्थ कॉन्टिन्युअस इंकजेट...\nव्हिडिओजेट प्रिंटर एक्सेल मालिका नोजल (66 यू)\nव्हिडिओजेट प्रिंटर एक्सेल मालिका नोजल (66 यू) द्रुत तपशील छपाईचा प्रकार: इंकजेट प्रिंटर वापरा: व्हिडिओजेटसाठी मूळ ठिकाण: गुआंग्डोंग, चीन (मेनलँड) ब्रँडचे नाव: इनकोड मॉडेल क्रमांक: INVP03522 लागू उद्योग: मॅन्युफॅक्चरिंग प्लांट, मशीनरी दुरुस्ती दुकाने, किरकोळ उत्पादनाचे नां���: व्हिडिओ एक्सेल एक्सेल 2000 सीरिजसाठी 66...\nव्हिडिओजेट प्रिंटर एक्सेल मालिका हेड कव्हर स्क्रू\nव्हिडिओजेट प्रिंटर एक्सेल मालिका हेड कव्हर स्क्रू द्रुत तपशील छपाईचा प्रकार: इंकजेट प्रिंटर वापरा: व्हिडिओजेटसाठी मूळ ठिकाण: गुआंग्डोंग, चीन (मेनलँड) ब्रँडचे नाव: इनकोड मॉडेल क्रमांक: INVP22122 लागू उद्योग: मॅन्युफॅक्चरिंग प्लांट, मशीनरी दुरुस्ती दुकाने, किरकोळ उत्पादनाचे नाव: स्क्रू शुल्डर एम 3 व्हिडीओजेट एक्सेल...\nव्हिडिओजेट प्रिंटर एक्सेल मालिका बाटली फिल्टर\nव्हिडिओजेट प्रिंटर एक्सेल मालिका बाटली फिल्टर एका शाई आणि दिवाळखोर नसलेल्या बाटलीत दोन फिल्टर आहेत. द्रुत तपशील छपाईचा प्रकार: इंकजेट प्रिंटर वापरा: व्हिडिओजेटसाठी मूळ ठिकाण: गुआंग्डोंग, चीन (मेनलँड) ब्रँडचे नाव: इनकोड मॉडेल क्रमांक: INVM22226 लागू उद्योग: मॅन्युफॅक्चरिंग प्लांट, मशीनरी दुरुस्ती दुकाने, किरकोळ उत्पादन...\nएक्सेल मालिका नोजल ग्राउंड वायर\nव्हिडिओजेट प्रिंटर एक्सेल मालिका नोजल ग्राउंड वायर द्रुत तपशील छपाईचा प्रकार: इंकजेट प्रिंटर वापरा: व्हिडिओजेटसाठी मूळ ठिकाण: गुआंग्डोंग, चीन (मेनलँड) ब्रँडचे नाव: इनकोड मॉडेल क्रमांक: INVP02122 लागू उद्योग: मॅन्युफॅक्चरिंग प्लांट, मशीनरी दुरुस्ती दुकाने, किरकोळ उत्पादनाचे नाव: व्हिडिओजेट एक्सेल सर्व्हिससाठी ग्रँड लीड...\nएक्सेल मालिका नोजलची स्क्रीन फिल्टर\nव्हिडीओजेट प्रिंटर एक्सेल मालिका नोजलची स्क्रीन स्क्रीन द्रुत तपशील छपाईचा प्रकार: इंकजेट प्रिंटर वापरा: व्हिडिओजेटसाठी मूळ ठिकाण: गुआंग्डोंग, चीन (मेनलँड) ब्रँडचे नाव: इनकोड मॉडेल क्रमांक: INVP20022 लागू उद्योग: मॅन्युफॅक्चरिंग प्लांट, मशीनरी दुरुस्ती दुकाने, किरकोळ उत्पादनाचे नाव: व्हिडीओजेट एक्सेल सर्व्हिससाठी...\nव्हिडिओजेट प्रिंटर 1000 मालिका शाई कोर गॅसकेट\nव्हिडिओजेट प्रिंटर 1000 मालिका शाई कोर गॅसकेट द्रुत तपशील छपाईचा प्रकार: इंकजेट प्रिंटर वापरा: व्हिडिओजेटसाठी मूळ ठिकाण: गुआंग्डोंग, चीन (मेनलँड) ब्रँडचे नाव: इनकोड मॉडेल क्रमांक: INVM18322 लागू उद्योग: मॅन्युफॅक्चरिंग प्लांट, मशीनरी दुरुस्ती दुकाने, किरकोळ उत्पादनाचे नाव: व्हिडिओजेट 1000 सिरिक इंक कोअरसाठी गॅस्केट...\nव्हिडिओजेट प्रिंटर 1000 मालिका पॉवर स्विच\nव्हिडिओजेट प्रिंटर 1000 मालिका पॉवर स्विच द्रुत तपशील छपाईचा प्रकार: इंकजेट प्���िंटर वापरा: व्हिडिओजेटसाठी मूळ ठिकाण: गुआंग्डोंग, चीन (मेनलँड) ब्रँडचे नाव: इनकोड मॉडेल क्रमांक: INVD15022 लागू उद्योग: मॅन्युफॅक्चरिंग प्लांट, मशीनरी दुरुस्ती दुकाने, किरकोळ उत्पादनाचे नाव: 1000 स्विचसाठी पॉवर स्विच पॅकेजिंग आणि वितरण...\nव्हिडिओजेट प्रिंटर 1000 मालिका पुनर्प्राप्ती पाईप\nव्हिडिओजेट प्रिंटर 1000 मालिका पुनर्प्राप्ती पाईप द्रुत तपशील छपाईचा प्रकार: इंकजेट प्रिंटर वापरा: व्हिडिओजेटसाठी मूळ ठिकाण: गुआंग्डोंग, चीन (मेनलँड) ब्रँडचे नाव: इनकोड मॉडेल क्रमांक: INVP18022 लागू उद्योग: मॅन्युफॅक्चरिंग प्लांट, मशीनरी दुरुस्ती दुकाने, किरकोळ उत्पादनाचे नाव: 1000 सीरींसाठी गटार ट्यूब पॅकेजिंग आणि...\nआयनकोड I622 औद्योगिक अखंड इंकजेट प्रिंटर\nशॉर्ट रोटर वियर प्रतिरोधक डबल हेड प्रेशर पंप\nउत्पादन लाइनसाठी यूव्ही लेसर प्रिंटर\nस्टॅटिक फायबर लेझर प्रिंटर\n2 इंच टीआयजे हँडहेल्ड इंकजेट प्रिंटिंग मशीन\n20 डब्ल्यू सीओ 2 फ्लाइंग ऑनलाईन लेझर मार्किंग मशीन\nडोमिनो ए मालिका स्पेअर पार्ट्ससाठी मुख्य फिल्टर\nडोमिनो शॉर्ट रोटर व्हाइट इंक पंप\nब्लॅक इंक पंपहेड सिंगल सर्किट\nस्पेशलाइव्ह करण्यासाठी बल्कहेड फिल्टर 10U\nसीआयजे प्रिंटर स्पेअर पार्ट्ससाठी फिल्टर किट 20 मीक्रॉन\n0.5 इंच टीआयजे हँडहेल्ड इंकजेट प्रिंटिंग मशीन\nइनकोड को 2 लेझर मार्किंग मशीन\nसर्वोत्कृष्ट किंमत सतत इंकजेट प्रिंटर\nसीआयजे प्रिंटर स्पेअर पार्ट्ससाठी व्हिजेटर एसी\nसोनेलॉइड वाल्व्ह 2 वे 24 व्ही 3.8 डब्ल्यू कॉइलशिवाय\nपीसीबी अ‍ॅसी इंक सिस्टम इंटरफेस\nसीआयजे प्रिंटर स्पेअर पार्ट्ससाठी डिम्पर मौडुले\nआम्हाला एक संदेश पाठवा\nशाई जेट प्रिंटर शाई\nइंकजेट प्रिंटर नोजल इंकजेट प्रिंटर पेपर इंकजेट प्रिंटर लेबले इंकजेट प्रिंटर डोमिनो इंकजेट प्रिंटर ऑपरेशन इंकजेट प्रिंटर कॅनडा इंकजेट प्रिंटर प्रतिमा शाई जेट प्रिंटर शाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737233.51/wet/CC-MAIN-20200807231820-20200808021820-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.gzincode.com/mr/dp-%E0%A4%94%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%AE%E0%A4%B6%E0%A5%80%E0%A4%A8.html", "date_download": "2020-08-07T23:35:26Z", "digest": "sha1:OCJNRNWOK3P3X4QEUSOVTKEYG4HRBNNY", "length": 40399, "nlines": 372, "source_domain": "www.gzincode.com", "title": "China औद्योगिक पेजिंग मशीन China Manufacturers & Suppliers & Factory", "raw_content": "\nमी तुमच्यासाठी काय करू शकतो\nऔष्णिक इंकजेट प्रिंटर \nलेझर मार्किंग मशीन \nफायबर लेझर मार्किंग मशीन\nअतिनील लेझर मार्किंग मशीन\nसीओ 2 लेझर मार्किंग मशीन\nइंकजेट स्पेअर पार्ट्स \nटीआयजे अर्धा इंच शाई कारतूस\nटीआयजे वन इंच शाई कारतूस\nफायबर लेझर मार्किंग मशीन\nअतिनील लेझर मार्किंग मशीन\nसीओ 2 लेझर मार्किंग मशीन\nटीआयजे अर्धा इंच शाई कारतूस\nटीआयजे वन इंच शाई कारतूस\nऔद्योगिक पेजिंग मशीन - चीनमधील निर्माता, कारखाना, पुरवठादार\n({_key3} साठी एकूण 24 उत्पादने)\nऔद्योगिक अतिनील चिन्हक प्रिंटर\nपॅकेजिंग: मानक निर्यात पुठ्ठा पॅकेज\nमूळ ठिकाण: गुआंग्डोंग, चीन (मेनलँड)\nविहंगावलोकन वैशिष्ट्ये अल्ट्रा उच्च डीपीआय रिझोल्यूशन एकाधिक घनता आणि विरोधाभास उच्च प्रतीचे बारकोड मुद्रण. अंतर्ज्ञानी वापरकर्ता वातावरण मुद्रण लेआउटच्या स्क्रीन पूर्वावलोकनवर (WYSIWYG) तेल आधारित शाई आणि अतिनील एलईडी शाई मुद्रण करण्यायोग्य उत्पादने पुठ्ठा, तकतकीत कागद, आर्ट पेपर, कागद, फॅब्रिक्स, लाकूड, प्लास्टिक,...\nबाटलीसाठी फायबर लेझर मार्किंग मशीन\nपॅकेजिंग: लेसर मशीनसाठी मानक निर्यात कार्टन पॅकेज\nफायबर लेझर मार्किंग मशीन ओव्हर वी व्ह्यू द्रुत तपशील विक्रीनंतरची सेवा प्रदान केली : परदेश सेवा नाही लेझरचा प्रकार : फायबर कार्यरत अचूकता : 0.01 मिमी ग्राफिक स्वरूपन समर्थित : बीएमपी / डीएक्सएफ / एचपीजीएल / जेपीईजी / पीएलटी लागू उद्योग: उत्पादन वनस्पती, खाद्यपदार्थ आणि पेय फॅक्टरी, रेस्टॉरन्ट, किरकोळ, ऊर्जा, खाण,...\nपीई पाईपसाठी फायबर लेझर मार्किंग मशीन\nपॅकेजिंग: लेसर मशीनसाठी मानक निर्यात कार्टन पॅकेज\nफायबर लेझर मार्किंग मशीन ओव्हर वी व्ह्यू द्रुत तपशील विक्रीनंतरची सेवा प्रदान केली : परदेश सेवा नाही लेझरचा प्रकार : फायबर कार्यरत अचूकता : 0.01 मिमी ग्राफिक स्वरूपन समर्थित : बीएमपी / डीएक्सएफ / एचपीजीएल / जेपीईजी / पीएलटी लागू उद्योग: उत्पादन वनस्पती, खाद्यपदार्थ आणि पेय फॅक्टरी, रेस्टॉरन्ट, किरकोळ, ऊर्जा, खाण,...\nमेटलसाठी फायबर लेझर मार्किंग मशीन\nपॅकेजिंग: लेसर मशीनसाठी मानक निर्यात कार्टन पॅकेज\nफायबर लेझर मार्किंग मशीन ओव्हर वी व्ह्यू द्रुत तपशील विक्रीनंतरची सेवा प्रदान केली : परदेश सेवा नाही लेझरचा प्रकार : फायबर कार्यरत अचूकता : 0.01 मिमी ग्राफिक स्वरूपन समर्थित : बीएमपी / डीएक्सएफ / एचपीजीएल / जेपीईजी / पीएलटी लागू उद्योग: उत्पादन वनस्पती, खाद्यपदार्थ आणि पेय फॅक्टरी, रेस्टॉरन्ट, किरकोळ, ऊर्जा, खाण,...\nकाचेसाठी फायबर लेझर मार्किंग मशीन\nपॅकेजिंग: लेसर मशीनसाठी मानक निर्यात कार्टन पॅकेज\nफायबर लेझर मार्किंग मशीन ओव्हर वी व्ह्यू द्रुत तपशील विक्रीनंतरची सेवा प्रदान केली : परदेश सेवा नाही लेझरचा प्रकार : फायबर कार्यरत अचूकता : 0.01 मिमी ग्राफिक स्वरूपन समर्थित : बीएमपी / डीएक्सएफ / एचपीजीएल / जेपीईजी / पीएलटी लागू उद्योग: उत्पादन वनस्पती, खाद्यपदार्थ आणि पेय फॅक्टरी, रेस्टॉरन्ट, किरकोळ, ऊर्जा, खाण,...\nपाईपसाठी फायबर लेझर मार्किंग मशीन\nपॅकेजिंग: लेसर मशीनसाठी मानक निर्यात कार्टन पॅकेज\nफायबर लेझर मार्किंग मशीन ओव्हर वी व्ह्यू द्रुत तपशील विक्रीनंतरची सेवा प्रदान केली : परदेश सेवा नाही लेझरचा प्रकार : फायबर कार्यरत अचूकता : 0.01 मिमी ग्राफिक स्वरूपन समर्थित : बीएमपी / डीएक्सएफ / एचपीजीएल / जेपीईजी / पीएलटी लागू उद्योग: उत्पादन वनस्पती, खाद्यपदार्थ आणि पेय फॅक्टरी, रेस्टॉरन्ट, किरकोळ, ऊर्जा, खाण,...\nकेबलसाठी फ्लाइंग 3W यूव्ही लेसर मार्किंग मशीन\nपॅकेजिंग: लेसर मशीनसाठी मानक निर्यात कार्टन पॅकेज\nइंडस्ट्रियल फ्लाइंग 3 डब्ल्यू यूव्ही लेसर मार्किंग मशीन ओव्हर वी व्ह्यू द्रुत तपशील विक्रीनंतर सेवा प्रदान केली : परदेश सेवा नाही लेझरचा प्रकार : अतिनील कार्यरत अचूकता : 0.01 मिमी ग्राफिक स्वरूपन समर्थित : बीएमपी / डीएक्सएफ / एचपीजीएल / जेपीईजी / पीएलटी लागू उद्योग: उत्पादन वनस्पती, खाद्यपदार्थ आणि पेय फॅक्टरी,...\nकेबलसाठी फ्लाइंग 5W यूव्ही लेसर मार्किंग मशीन\nपॅकेजिंग: लेसर मशीनसाठी मानक निर्यात कार्टन पॅकेज\nइंडस्ट्रियल फ्लाइंग 5 डब्ल्यू यूव्ही लेसर मार्किंग मशीन ओव्हर वी व्ह्यू द्रुत तपशील विक्रीनंतर सेवा प्रदान केली : परदेश सेवा नाही लेझरचा प्रकार : अतिनील कार्यरत अचूकता : 0.01 मिमी ग्राफिक स्वरूपन समर्थित : बीएमपी / डीएक्सएफ / एचपीजीएल / जेपीईजी / पीएलटी लागू उद्योग: उत्पादन वनस्पती, खाद्यपदार्थ आणि पेय फॅक्टरी,...\nप्लॅस्टिकवर फायबर लेझर प्रिंटिंग मशीन\nपॅकेजिंग: लेसर मशीनसाठी मानक निर्यात कार्टन पॅकेज\nफायबर लेझर मार्किंग मशीन ओव्हर वी व्ह्यू द्रुत तपशील विक्रीनंतरची सेवा प्रदान केली : परदेश सेवा नाही लेझरचा प्रकार : फायबर कार्यरत अचूकता : 0.01 मिमी ग्राफिक स्वरूपन समर्थित : बीएमपी / डीएक्सएफ / एचपीजीएल / जेपीईजी / पीएलटी लागू उद्योग: उत्पादन वनस्पती, खाद्यपदार्थ आणि ��ेय फॅक्टरी, रेस्टॉरन्ट, किरकोळ, ऊर्जा, खाण,...\nमेटल मशीनवर लेझर प्रिंटिंग\nपॅकेजिंग: लेसर मशीनसाठी मानक निर्यात कार्टन पॅकेज\nफायबर लेझर मार्किंग मशीन ओव्हर वी व्ह्यू द्रुत तपशील विक्रीनंतरची सेवा प्रदान केली : परदेश सेवा नाही लेझरचा प्रकार : फायबर कार्यरत अचूकता : 0.01 मिमी ग्राफिक स्वरूपन समर्थित : बीएमपी / डीएक्सएफ / एचपीजीएल / जेपीईजी / पीएलटी लागू उद्योग: उत्पादन वनस्पती, खाद्यपदार्थ आणि पेय फॅक्टरी, रेस्टॉरन्ट, किरकोळ, ऊर्जा, खाण,...\nवुड लेझर नक्षीकाम मशीन\nपॅकेजिंग: लेसर मशीनसाठी मानक निर्यात कार्टन पॅकेज\nतारीख कोडसाठी हाय स्पीड अतिनील लेझर प्रिंटर ओव्हर वी व्ह्यू द्रुत तपशील विक्रीनंतर सेवा प्रदान केली : परदेश सेवा नाही लेझरचा प्रकार : अतिनील कार्यरत अचूकता : 0.01 मिमी ग्राफिक स्वरूपन समर्थित : बीएमपी / डीएक्सएफ / एचपीजीएल / जेपीईजी / पीएलटी लागू उद्योग: उत्पादन वनस्पती, खाद्यपदार्थ आणि पेय फॅक्टरी, रेस्टॉरन्ट,...\nऔद्योगिक अतिनील लेझर चिन्हांकन उपकरणे\nपॅकेजिंग: लेसर मशीनसाठी मानक निर्यात कार्टन पॅकेज\nइंडस्ट्रियल फ्लाइंग 5 डब्ल्यू यूव्ही लेसर मार्किंग मशीन ओव्हर वी व्ह्यू द्रुत तपशील विक्रीनंतर सेवा प्रदान केली : परदेश सेवा नाही लेझरचा प्रकार : अतिनील कार्यरत अचूकता : 0.01 मिमी ग्राफिक स्वरूपन समर्थित : बीएमपी / डीएक्सएफ / एचपीजीएल / जेपीईजी / पीएलटी लागू उद्योग: उत्पादन वनस्पती, खाद्यपदार्थ आणि पेय फॅक्टरी,...\nमेटलसाठी यूव्ही फ्लाय लेझर एग्रेव्हिंग मशीन\nपॅकेजिंग: लेसर मशीनसाठी मानक निर्यात कार्टन पॅकेज\nउत्पादन लाइनसाठी यूव्ही लेसर प्रिंटर ओव्हर वी व्ह्यू द्रुत तपशील विक्रीनंतर सेवा प्रदान केली : परदेश सेवा नाही लेझरचा प्रकार : अतिनील कार्यरत अचूकता : 0.01 मिमी ग्राफिक स्वरूपन समर्थित : बीएमपी / डीएक्सएफ / एचपीजीएल / जेपीईजी / पीएलटी लागू उद्योग: उत्पादन वनस्पती, खाद्यपदार्थ आणि पेय फॅक्टरी, रेस्टॉरन्ट, किरकोळ,...\nअतिनील लेझर नक्षीकाम काच मशीन\nपॅकेजिंग: लेसर मशीनसाठी मानक निर्यात कार्टन पॅकेज\nइंडस्ट्रियल फ्लाइंग 3 डब्ल्यू यूव्ही लेसर मार्किंग मशीन ओव्हर वी व्ह्यू द्रुत तपशील विक्रीनंतर सेवा प्रदान केली : परदेश सेवा नाही लेझरचा प्रकार : अतिनील कार्यरत अचूकता : 0.01 मिमी ग्राफिक स्वरूपन समर्थित : बीएमपी / डीएक्सएफ / एचपीजीएल / जेपीईजी / पीएलट�� लागू उद्योग: उत्पादन वनस्पती, खाद्यपदार्थ आणि पेय फॅक्टरी,...\nमेटलसाठी यूव्ही लेसर एग्रेव्हिंग मशीन\nपॅकेजिंग: लेसर मशीनसाठी मानक निर्यात कार्टन पॅकेज\nतारीख कोडसाठी हाय स्पीड अतिनील लेझर प्रिंटर ओव्हर वी व्ह्यू द्रुत तपशील विक्रीनंतर सेवा प्रदान केली : परदेश सेवा नाही लेझरचा प्रकार : अतिनील कार्यरत अचूकता : 0.01 मिमी ग्राफिक स्वरूपन समर्थित : बीएमपी / डीएक्सएफ / एचपीजीएल / जेपीईजी / पीएलटी लागू उद्योग: उत्पादन वनस्पती, खाद्यपदार्थ आणि पेय फॅक्टरी, रेस्टॉरन्ट,...\nमेटलसाठी लेझर नक्षीकाम मशीन\nपॅकेजिंग: लेसर मशीनसाठी मानक निर्यात कार्टन पॅकेज\n20 डब्ल्यू स्टॅटिक फायबर लेझर प्रिंटर ओव्हर वी व्ह्यू द्रुत तपशील विक्रीनंतरची सेवा प्रदान केली : परदेश सेवा नाही लेझरचा प्रकार : फायबर कार्यरत अचूकता : 0.01 मिमी ग्राफिक स्वरूपन समर्थित : बीएमपी / डीएक्सएफ / एचपीजीएल / जेपीईजी / पीएलटी लागू उद्योग: उत्पादन वनस्पती, खाद्यपदार्थ आणि पेय फॅक्टरी, रेस्टॉरन्ट, किरकोळ,...\nप्लास्टिकवर लेझर प्रिंटिंग मशीन\nपॅकेजिंग: लेसर मशीनसाठी मानक निर्यात कार्टन पॅकेज\n30 डब्ल्यू स्टॅटिक फायबर लेझर प्रिंटर ओव्हर वी व्ह्यू द्रुत तपशील विक्रीनंतरची सेवा प्रदान केली : परदेश सेवा नाही लेझरचा प्रकार : फायबर कार्यरत अचूकता : 0.01 मिमी ग्राफिक स्वरूपन समर्थित : बीएमपी / डीएक्सएफ / एचपीजीएल / जेपीईजी / पीएलटी लागू उद्योग: उत्पादन वनस्पती, खाद्यपदार्थ आणि पेय फॅक्टरी, रेस्टॉरन्ट, किरकोळ,...\nफायबर लेझरसाठी औद्योगिक लेझर मार्किंग सिस्टम\nपॅकेजिंग: लेसर मशीनसाठी मानक निर्यात कार्टन पॅकेज\nधातूसाठी स्टॅटिक फायबर लेझर प्रिंटर ओव्हर वी व्ह्यू द्रुत तपशील विक्रीनंतरची सेवा प्रदान केली : परदेश सेवा नाही लेझरचा प्रकार : फायबर कार्यरत अचूकता : 0.01 मिमी ग्राफिक स्वरूपन समर्थित : बीएमपी / डीएक्सएफ / एचपीजीएल / जेपीईजी / पीएलटी लागू उद्योग: उत्पादन वनस्पती, खाद्यपदार्थ आणि पेय फॅक्टरी, रेस्टॉरन्ट, किरकोळ,...\nफायबर लेझर मार्किंग मशीन\nपॅकेजिंग: लेसर मशीनसाठी मानक निर्यात कार्टन पॅकेज\nऔद्योगिक स्थिर फायबर लेझर प्रिंटर ओव्हर वी व्ह्यू द्रुत तपशील विक्रीनंतरची सेवा प्रदान केली : परदेश सेवा नाही लेझरचा प्रकार : फायबर कार्यरत अचूकता : 0.01 मिमी ग्राफिक स्वरूपन समर्थित : बीएमपी / डीएक्सएफ / एचपीजीएल / जेपीईजी / पीएलटी लागू उद्योग: उत्पादन वनस्पती, खाद्यपदार्थ आणि पेय फॅक्टरी, रेस्टॉरन्ट, किरकोळ, ऊर्जा,...\nऔद्योगिक स्थिर फायबर लेझर प्रिंटर\nपॅकेजिंग: लेसर मशीनसाठी मानक निर्यात कार्टन पॅकेज\nऔद्योगिक स्थिर फायबर लेझर प्रिंटर ओव्हर वी व्ह्यू द्रुत तपशील विक्रीनंतरची सेवा प्रदान केली : परदेश सेवा नाही लेझरचा प्रकार : फायबर कार्यरत अचूकता : 0.01 मिमी ग्राफिक स्वरूपन समर्थित : बीएमपी / डीएक्सएफ / एचपीजीएल / जेपीईजी / पीएलटी लागू उद्योग: उत्पादन वनस्पती, खाद्यपदार्थ आणि पेय फॅक्टरी, रेस्टॉरन्ट, किरकोळ, ऊर्जा,...\nइंडस्ट्रियल फ्लाइंग 3 डब्ल्यू यूव्ही लेसर मार्किंग मशीन\nपॅकेजिंग: लेसर मशीनसाठी मानक निर्यात कार्टन पॅकेज\nइंडस्ट्रियल फ्लाइंग 3 डब्ल्यू यूव्ही लेसर मार्किंग मशीन ओव्हर वी व्ह्यू द्रुत तपशील विक्रीनंतर सेवा प्रदान केली : परदेश सेवा नाही लेझरचा प्रकार : अतिनील कार्यरत अचूकता : 0.01 मिमी ग्राफिक स्वरूपन समर्थित : बीएमपी / डीएक्सएफ / एचपीजीएल / जेपीईजी / पीएलटी लागू उद्योग: उत्पादन वनस्पती, खाद्यपदार्थ आणि पेय फॅक्टरी,...\nइंडस्ट्रियल फ्लाइंग 5 डब्ल्यू यूव्ही लेसर मार्किंग मशीन\nपॅकेजिंग: लेसर मशीनसाठी मानक निर्यात कार्टन पॅकेज\nइंडस्ट्रियल फ्लाइंग 5 डब्ल्यू यूव्ही लेसर मार्किंग मशीन ओव्हर वी व्ह्यू द्रुत तपशील विक्रीनंतर सेवा प्रदान केली : परदेश सेवा नाही लेझरचा प्रकार : अतिनील कार्यरत अचूकता : 0.01 मिमी ग्राफिक स्वरूपन समर्थित : बीएमपी / डीएक्सएफ / एचपीजीएल / जेपीईजी / पीएलटी लागू उद्योग: उत्पादन वनस्पती, खाद्यपदार्थ आणि पेय फॅक्टरी,...\n30 डब्ल्यू फ्लाय फायबर लेझर मार्किंग मशीन\nपॅकेजिंग: लेसर मशीनसाठी मानक निर्यात कार्टन पॅकेज\nफायबर लेझर मार्किंग मशीन ओव्हर वी व्ह्यू द्रुत तपशील विक्रीनंतरची सेवा प्रदान केली : परदेश सेवा नाही लेझरचा प्रकार : फायबर कार्यरत अचूकता : 0.01 मिमी ग्राफिक स्वरूपन समर्थित : बीएमपी / डीएक्सएफ / एचपीजीएल / जेपीईजी / पीएलटी लागू उद्योग: उत्पादन वनस्पती, खाद्यपदार्थ आणि पेय फॅक्टरी, रेस्टॉरन्ट, किरकोळ, ऊर्जा, खाण,...\nऔद्योगिक हँडहेल्ड टीआयजे इंकजेट प्रिंटर\nपॅकेजिंग: मानक निर्यात पुठ्ठा पॅकेज\nइनकोड इंडस्ट्रियल हँडहेल्ड टीआयजे इंकजेट प्रिंटर ओव्हर पहा द्रुत तपशील नोजलः TIJ2.5 थर्मल फोमिंग नोजल ऑपरेटिंग सिस्टम: लिनक्स संप्रेषण इंटरफेस: यूएसबी मॉडेल क्रमांक: INTP627 स्प्रे मुद्रण अचूकता: 300 डीपीआय पर्यंत शाईचा प्रकार आणि क्षमताः पाणी / 42 मिलीलीटर, सॉल्व्हेंट / 42 मिलीलीटर यंत्राचा आकार: 242 * 120 * 125 मिमी...\nफायबर लेझर मार्किंग मशीन\nअतिनील लेझर मार्किंग मशीन\nआयनकोड I622 औद्योगिक अखंड इंकजेट प्रिंटर\nऔद्योगिक इंकजेट प्रिंटर इंकजेट कोडिंग प्रिंटर\nउत्पादन लाइनसाठी यूव्ही लेसर प्रिंटर\nस्टॅटिक फायबर लेझर प्रिंटर\n2 इंच टीआयजे हँडहेल्ड इंकजेट प्रिंटिंग मशीन\nडोमिनो ए मालिका स्पेअर पार्ट्ससाठी मुख्य फिल्टर\nडोमिनो शॉर्ट रोटर व्हाइट इंक पंप\nब्लॅक इंक पंपहेड सिंगल सर्किट\nस्पेशलाइव्ह करण्यासाठी बल्कहेड फिल्टर 10U\nफिल्टर किट NO3 रिप्लेसमेंट\nसीआयजे प्रिंटर स्पेअर पार्ट्ससाठी 10 मायक्रॉन फिल्टर करा\n0.5 इंच टीआयजे हँडहेल्ड इंकजेट प्रिंटिंग मशीन\nसर्वोत्कृष्ट किंमत सतत इंकजेट प्रिंटर\nसोनेलॉइड वाल्व्ह 2 वे 24 व्ही 3.8 डब्ल्यू कॉइलशिवाय\nपीसीबी अ‍ॅसी इंक सिस्टम इंटरफेस\nसीआयजे प्रिंटर स्पेअर पार्ट्ससाठी डिम्पर मौडुले\nऔद्योगिक टीआयजे अखंड तारीख कोड इंकजेट प्रिंटर\nआम्हाला एक संदेश पाठवा\nऔद्योगिक पेजिंग मशीन औद्योगिक पॅकिंग मशीन औद्योगिक कोडिंग मशीन औद्योगिक प्रिंटर मशीन औद्योगिक प्रिंटर शाई औद्योगिक खोदकाम मशीन्स औद्योगिक लेबलिंग सिस्टम औद्योगिक डिजिटल मुद्रण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737233.51/wet/CC-MAIN-20200807231820-20200808021820-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://www.mehtapublishinghouse.com/book-details/TRIKON/1833.aspx", "date_download": "2020-08-08T00:36:47Z", "digest": "sha1:3XK2CLWC37BQSDMPHNOJREMO7JNBM4DF", "length": 33176, "nlines": 198, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "TRIKON", "raw_content": "\nपुरस्कार विजेती पुस्तके :\nशासनमान्य यादीतील पुस्तके :\nया कादंबरीचा विषय पत्रकारितेभोवती फिरणारा आहे. पत्रकारिता व राजकारण यांचं एक बेमालूम रसायन असतं. त्यामध्ये चढाओढ, कुरघोडी, काटछाट, रस्सीखेच, डावपेच ही राजकारणाची अंगप्रत्यंगही पाहावयास मिळतात. विविध प्रलोभनांचीही खिरापत चालू असते. काहीजण त्यात अडकतात अन् स्वत्व गमावून बसतात. स्वातंत्र्यपूर्व काळात पत्रकारिता ध्येयवादानं भारलेली होती. कालमानानुसार त्यात बदल झाले, काही चांगले, काही न रुचणारे. महत्त्वाकांक्षा साध्य करण्यासाठी सर्व गोठींचा वापर करणारेही अनेक असतात. व्यवसायात प्रवेश करून कालांतरानं राजकारणात उडी घेणारे आणि तेथे हात पोळले की व्यवसायात परतणारेही आहेत. त्याचप्र���ाणे प्रवाहात वाहून जाणारे, हात पोळल्यावर सावरणारे, परिस्थितीशी झुंज देणारे, जाळ्यात अडकणारे असे अनेक प्रकार आढळतात. बहुतेकांचं जीवन चाकोरीबद्ध असतं. रेल्वेच्या रूळांसारखे समांतर रेषेत चालणारे अनेक. स्थानक जवळ यायला लागलं की, गाडी रूळांच्या निरनिराळ्या सांध्यावरून वळणं घेत पुन्हा समांतर रूळांवर येते, तशी काहींची स्थिती. काहीजण त्रिकोणात तर काही चौकोनात फिरताना दिसतात; इच्छेनुसार मार्ग आखणारेही असतात; पण सर्वांनाच हवं ते ध्येय गाठता येतं, असं नाही. ’जयपूर पत्रिका’मध्ये काम करणारी नैना अशीच एक पत्रकार. ही राजस्थानच्या पोलीस खात्यातील मोहनलाल रजपूत यांची उच्चशिक्षित कन्या. अभयच्या प्रेमापायी घरच्यांची पर्वा न करता तिनं दिल्ली गाठली. संसाराला हातभार लावताना ती पत्रकार झाली खरी; पण तिच्या आयुष्याच्या कॅनव्हासवर नियतीनं वेगळेच रंग भरले होते. अभयशी लग्न होऊन दहा वर्षं झाली होती. या काळात बरंच पाणी वाहून गेलं होतं. मूलबाळ नसल्यानं तिला घरची तशी ओढ राहिलेली नव्हती. म्हणूनच पत्रकारितेच्या व्यवसायात तिनं पूर्ण झोकून देण्याचं ठरविलं. अभयचा व्यवसाय म्हणावा, तसा ठीक चाललेला नव्हता. तो व्यवसायात स्थिर होत नव्हता. पैशाची नेहमीच ओढाताण होत असे. तिच्या नोकरीमुळे कसंबसं घर चालत होतं. त्यातच पत्रकारितेच्या व्यवसायात असलेली असंख्य प्रलोभनं तिच्याभोवती रुंजी घालीत होती. तिने आजवर त्यांना चार हात दूर ठेवलं होतं, परंतु त्यांना कायमचं दूर ठेवता येईल काय याचं उत्तर मात्र तिच्याकडं नव्हतं. भोवतालच्या परिस्थितीचा प्रत्येकावर काही न काही परिणाम होत असतो. प्रवाहाच्या उलट दिशेनं जाण्याचं धैर्य फारच कमी लोकांमध्ये असतं. आजवर टिकवून ठेवलेलं धैर्य खचेल काय, अशी शंका तिला येत असे. संघर्ष आणि तडजोड या समांतर रेषेत चालणारं तिचं आयुष्य हळूहळू प्रलोभनांच्या भोवर्यात गुरफटू लागलं. आशा-आकांक्षा अन् महत्त्वाकांक्षा यांची रस्सीखेच सुरू झाली. यातूनच निर्माण झालेल्या त्रिकोणांना ती शेवटपर्यंत टाळू शकली नाही. आपल्या आयुष्याचे शिल्पकार आपणच असतो की अन्य कोणी या प्रश्नाचं उत्तर ती शोधत राहिली.\nराजकारणाचे रूप... विजय नाईक हे दिल्लीतील मराठी पत्रकार. गेल्या २५ ते ३० वर्षांतल्या बदलांचे साक्षीदार, राजकीय व्यक्तींची सत्तास्पर्धा आणि हेवेदावे यांची कथाचौकट त्यांनी ती ‘त्रिकोण’ कादंबरीत फिट बसवली आहे. ‘त्रिकोण’ कादंबरीपूर्वी त्यांची एक-दोन पुसतके प्रसिद्ध झालेली असली तरी आता ते लेखक म्हणून चांगले स्थिरावतील याची खात्री पटते. नैना ही ध्येयवादी पत्रकार, राजकारणात मुरलेले मंत्री शिवेंद्रराज, सामाजिक मूल्यांची आस धरून चळवळीच्या कामात झोकून दिलेला नैनाचा पती अभय आणि नैनाच्या वाटचालीत सहाकारी झालेला मित्र मनोहर अशा चौकोनात नाट्य खुलते. नाट्यात पत्रकारिता, राजकारणातले ढोंग आणि क्रौर्य तसेच सामाजिक चळवळीतले प्रामाणिक भाबडेपण यावर भाष्य येते. नवी दिल्ली हे राजकारणातले सर्वांत मोठे सत्ताकेंद्र. हे केंद्र सामाजिक सेवेचे क्षेत्र राहिले नसून, ते व्यावसायिक कसे झाले आहे याचा पानोपानी प्रत्यय येतो. परदेशात परिषदा होतात. शिष्टमंडळे जातात. त्यांची निवड कशी होते यावरही मग प्रकाश पडतो. नैना ही या कादंबरीतले मध्यवर्ती पात्र. ती राजस्थानातल्या पोलीस अधिकाऱ्याची मुलगी. अभयच्या प्रेमासाठी घरच्यांचा विरोध पत्करून ती त्याच्याशी लग्न करते आणि दोघेही दिल्लीत येतात. संसार रेटण्यासाठी नैना पत्रकार बनते. धडाडीमुळे तिची राजकीय वर्तुळात उठबस वाढते. राजकारणातली मुरब्बी माणसे पत्रकाराला बातम्या देतात ते त्यांच्या फायद्यासाठी. ‘त्रिकोण’मध्ये केंद्रीय मंत्री शिवेंद्रराज यांना नैनाचा सहवास हवासा वाटण्यातून लुब्ध होऊन तिला ते बातम्या देतात. याचसाठी नैना ज्युनिअर असी तरी संपादकाला फोन करून ते परदेशातल्या दौऱ्यात तिची वर्णी लावून देतात. पुढे लंडनालाही घेऊन जातात. पण शिवेंद्रराज यांचा आव असा की, तिच्या अडचणीच्यावेळी ते भल्या माणसासारखे मदतीसाठी सदैव तयार आहेत असा. तिला पैसे मिळण्यासाठी ते अनेकांचा विरोध पत्करून पैसे मिळवून देणाऱ्या माहितीपटाचे कामही देतात. मात्र हे सारे तुम्ही का करीत आहात हे नैना कधीच त्यांना विचारीत नाही. माहितीपटाच्या कामात तिच्या कार्यालयातल्या मनोहर मदत करतो. एखाद्या तरुणीसाठी मंत्र्याने नियम वगैरे तोडून कारभार करण्याचा बभ्रा होण्याला वेळ लागत नाही. योगायोग असा की, इकडे राजकीय पटही बदलू लागतो. शिवेंद्रराज हे नैनाला उमेदवारीही मिळवून देतात. पर्यटन मंडळाचे अध्यक्षपदही देतात पण नैना निवडणूक हरते. ते स्वत: निवडून येतात. याच काळात नैना आणि अभय य���ंच्यात भांडणे होतात, तेव्हा मनोहर तिच्याजवळ येतो. पुरते जाळे पसरल्यानंतर आणि पैशांनी अंकित केल्यानंतर शँपेनच्या नशेत शिवेंद्राज नैनाचा उपभोग घेतात. त्याहीवेळी नैना संतापत नाही. एकेकाळी संघर्षशील असणारी नैना प्रलोभनाच्या भोवऱ्यात सापडून घसरते. तिच्या आयुष्यात सतत तडजोडच येते. त्या तुलनेत तिचा नवरा सुखांना लाथाडत जातो. आशा-आकांक्षा आणि महत्त्वाकांक्षा प्रत्येक माणसाला असावी. पण ती गाठताना फरफट होऊ नये. राजकीय लाभ घेतल्याने नैनाची नोकरी जाते. अभय दूर होतो आणि मनोहरला जवळ करताना मूल होणार नाही यावर डॉक्टरी शिक्कामोर्तब होते. तेव्हा मूल दत्तक घेण्याचा निर्णय नैना घेते. अपघातात शिवेंद्रराज मरण पावतात, पण त्यापूर्वीच त्यांनी इच्छापत्र तयार करून नैनासाठी २५ लाखांची तरतूद केलेली असते. नैनाचे आयुष्य कोठून कोठवर येते याची कहाणी म्हणजे ही कादंबरी. राजकारणातील चढाओढ, कुरघोडी, शह आणि काटशह, डावपेच आणि पत्रकाराला वश करण्यासाठी सरकारी खिरापतीची खैरात आपल्याला अस्वस्थ करते. राजकारणाचे अंगप्रत्यंग किती किळसवाणे असते याची जाणीव ही कादंबरी करून देते. नाईक यांनी घटनांचा मालमसाला ठासून भरलाय. तो वाचकांना भोवंडून टाकेल. ...Read more\nतीन कोनांतून उलगडलेले कथानक… जगणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला स्थळ, माणसं, समाज, वेगवेगळ्या समाज व्यवस्था, घडणारे प्रसंग, घटना, त्यांना प्रतिसाद देणारी स्वत:सहित भोवतालची इतर माणसे यांच्यासह जगण्याचे संदर्भ चिकटलेले असतात. स्थळ-काळ यांच्या बरोबरीनेच रूढसाज व्यवस्था आणि व्यक्तिसमूह यांच्यातील क्रिया-प्रतिक्रिया परस्परांची आयुष्यं घडवीत-बिघडवीत असतात. या सर्व गोष्टींचे जगण्यातून भान येणे आणि त्यानंतरचा नवा भोवताल कसा दिसतो/दिसला याचे चित्रण कादंबरीकार कादंबरीतून करत असतो. व्यवस्थेचे, जगण्याचे, जगताना श्रेयस-प्रेयस काय, यांची जाणीव झाल्यानंतर व्यवस्थेशी तडजोड करणे किंवा व्यवस्थेशी जुळवून घेणेच अशक्य आहे हे समजणे, त्यानंतर व्यवस्थेशी झगडणे, असा जाणिवेचा होणारा प्रवास कादंबरीतून व्यक्त होत असतो. कथानक, वेगवेगळ्या घटना, पात्रे, प्रसंग, पात्रांच्या जाणिवेचा विकास या सर्व घटकांच्या एकरूप रचनेतून कादंबरी आकार घेते. प्रसिद्ध पत्रकार विजय नाईक यांच्या ‘त्रिकोण’ या कादंबरीचे सार जाणून घेण्यापूर्वी का���ंबरी या साहित्य प्रकाराचे सामर्थ्य आणि तिच्या रचनेचे वैशिष्ट्य कोणते, हे जाणणे निकडीचे वाटते. या कादंबरीला जागतिकीकरणाच्या रेट्यातील प्रसारमाध्यमे, पत्रकारिता, हितसंबंधाची जाणीवपूर्वक जोपासना करीत यशस्वी होण्याचे, अधिकाधिक पैसा मिळवीत श्रीमंत होण्याचे संदर्भभान लाभलेले आहे. विशिष्ट काल-परिस्थितीमधून बदलणारी जीवनमूल्ये माणसाच्या जगण्याचा ताबा घेतात. आज आपल्यापैकी प्रत्येकाच्या जगण्यावर अधिकार गाजविणाऱ्या लहान-मोठ्या घटना, एका अर्थाने प्रवापतित होऊन जगावे लागत असल्याची जाणीव होणे, याचा अनुभव आपण घेत आहोत. असा व्यापक समकालीन जगण्याचा संदर्भ ‘त्रिकोण’ या कादंबरीला लाभलेला आहे. परंतु लेखकाला जाणवलेला जगण्याचा अर्थ त्याने कादंबरीच्या चौकटीत कसा मांडलेला आहे, जगण्यातल्या प्रसंगांना मोकळेपणाने भिडणे, त्याच्याबरोबर त्यातले बारकावे टिपत, खोलवर जाणवलेला जगण्याचा अन्वयार्थ मांडण्याचा प्रयत्न लेखकाकडून घडतोय काय, या दोन प्रश्नांच्या उत्तरामधून कादंबरीचे यशापयश निश्चित होत असते. या दृष्टीने विजय नाईक यांच्या ‘त्रिकोण या कादंबरीचा विचार करणे आवश्यक आहे. नैना’ ही राजस्थानच्या पोलीस खात्यातील मोहनलाल यांची उच्चशिक्षित मुलगी ही कादंबरीची नायिका आहे. अभयच्या प्रेमापोटी आई-वडिलांची पर्वा न करता ती दिल्लीत येते. संसाराला हातभार लावणे, या हेतूने ती पत्रकार होते. कामाच्या निमित्ताने तिच्या आयुष्यात आलेले पुरुष, व्यवसायात यश मिळविण्यासाठी राजकीय नेत्यांशी तिने सूत जमविणे, त्याच वेळी अभयबरोबर थाटलेल्या संसारात अपयशी होणे, यांचे चित्रण कादंबरीत आलेले आहे. नैनाला वाटणारी मातृत्वाची ओढ, व्यवसायात यशस्वी होण्याची महत्त्वाकांक्षा, व्यक्तिगत आयुष्यात सहचर असण्याची नैनाला वाटणारी गरज अशा तीन कोनांभोवती कादंबरीचे कथानक रचलेले आहे. कादंबरीत वेगवेगळ्या घटना-पात्रे-प्रसंग-उपप्रसंग परस्परांशी संबंधित नाहीत असे वाटणारी प्रकरणे आलेली आहेत. कादंबरीमध्ये फार मोठ्या परिघात विषयसूत्रे विस्कळितपणे पसरलेली आहेत. कथनपर साहित्यकृती रचण्यासाठी लेखकाजवळ आवश्यक असणारी कल्पकता हा घटकही कादंबरींच्या कथानकाच्या रचनेमध्ये आढळून येत नाही. कथानकाची उकल करणे, पात्रांच्या आंतरिक जाणिवेचा प्रवास उलगडत जाणे, या दोन्हींच्य��� परस्पररचनेतून एकसंध कादंबरी वाचत असल्याची जाणीव ‘त्रिकोण’ कादंबरीतून जोरकसपणे होत नाही. ...Read more\nएस.एल.भैरप्पा ज्यांच्या लेखनाच्या प्रेमात पडल्या सारखं सध्या मला झालं आहे. आवरण आणि धर्मश्री नंतर वंशवृक्ष ही त्यांची अतिशय गाजलेली कादंबरी जीच्या वर पुढे चित्रपटही निघाला ज्यात गिरीश कर्नाड यांनी राज या मध्यवर्ती कथानकाची भूमिका चित्रपटात बजावली आे. तशी ती भूमिका त्यांना व कथानकाला साजेशीच होती त्यामुळे कादंबरीत जेव्हा जेव्हा राज चा उल्लेख येतो तेव्हा समोर गिरीश कर्नाडच दिसतात. कादंबरीचा मध्यवर्ती विषय आहे वंश आणि त्या वंश वृध्दीसाठी आसूसलेली दोन कुटुंब आणि दोन वंशाचे दिवे ज्यात एक जण वडीलांच्या तर एक जण आईच्या प्रेमासाठी मुकलेला आहे. कथा सुरु होते सदाशिवराव आणि श्रीनिवास क्षोत्रींच्या कथानकां पासून श्रीनिवास क्षोत्रींचा तरुण मुलगा नदीत वाहून गेलेला आहे ज्यामुळे घरात एक तरुण पत्नी एका लहन मुलाची आई असून विधवा झालेली आहे. संस्कृतचे पंडीत असणार्या श्रीनिवास यांच्याकडे म्हैसूरचे प्रसिध्द इतिहासाचे अध्यापक सदाशिव राव आलेले असतात ज्यांना भारताचा बृहृत इतिहास पाच खंडात लिहायचा आहे त्यातला एक खंड लिहून झालेला असतो जो ते दाखवायला आणि मार्गदर्शन घ्यायला श्रीनिवास शास्त्रींकडे आलेले असतात. सतत संशोधनात असल्यामुळे सदाशिवरावांचे आपली बायको नागलक्ष्मी हिच्याकडे कायम दूर्लक्ष असते. तर लहान भाऊ राज नुकताच लंडन वरुन म्हैसूरला घरी आलेला असतो. राज प्राध्यापक म्हणून कॉलेज मधे त्याच्या नाटक मंडळामुळे प्रसिध्द असतो पुढे या सगळ्यांच्या आयुष्यात एक वादळ येतं श्रीनिवास शास्त्रींची विधवा सून कॉलेज शिकायला म्हैसूरला येते आणि राज आणि तीचं प्रेम एकमेकांवर बसतं , इकडे सदाशिवराव श्रीलंकन संशोधिका करुणा रत्नेमुळे हिच्यामुळे प्राभावित होऊन तिच्याशी दुसरं लग्न करतात .या नंतर असणारी कथा ही खरचं वाचायलाच हवी .या कादंबरीचा शेवट ज्या प्रकारे भैरप्पांनी केलाय त्याला तोड नाही. वंशवृक्ष वाढवण्यासाठी झालेली फसवणूक, काहींची तगमग याचं दुःख हे सर्वांनाच गुरफटून टाकतं ज्यात कात्ययनी ,करुणारत्ने यांची झालेली परवड तर नागलक्ष्मीचं टाकलेली बायको म्हणून झालेली कुचंबणा, सनातन विचारांचे श्रीनिवास,बायकोच्या सुखासाठी आसुसलेला आणि सगळ���याःची काळजी घेणारा राजा, संशोधनात गुरफटलेले सदाशिवराव ही पात्रे रंगवताना सर्वांचे भावतरंग ,विचार , समांतर चाललेली कथानके म्हणजे चित्रपटाचे उत्कृष्ट पटकथा आपण वाचतोय असंच वाटत राहतं. ...Read more\nलिटिल मास्टर सचिन तेंडुलकर ने स्वतःच्या शब्दात घेतलेला स्वतःच्या कारकीर्दी चा आढावा. अत्यंत सुंदर पुस्तक प्रतयेकाने वाचावे असे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737233.51/wet/CC-MAIN-20200807231820-20200808021820-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/business/business-news/rbi/articleshow/59726541.cms", "date_download": "2020-08-08T00:40:35Z", "digest": "sha1:7VSBTTQIKUJ4UE5LASPNFNWKRIGWYPIO", "length": 11482, "nlines": 106, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nचलन पडताळणी प्रणाली भाडेतत्त्वावर\nनोटाबंदीच्या काळात प्रचंड प्रमाणात जमा झालेल्या ५०० व १००० मूल्याच्या नोटांमधून बनावट नोटा ओखळून वेगळ्या काढण्यासाठी चलन पडताळणी प्रणाली भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेने घेतला आहे.\nनोटाबंदीच्या काळात प्रचंड प्रमाणात जमा झालेल्या ५०० व १००० मूल्याच्या नोटांमधून बनावट नोटा ओखळून वेगळ्या काढण्यासाठी चलन पडताळणी प्रणाली भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेने घेतला आहे. अशा १२ प्रणाली सहा महिन्यांसाठी भाडेतत्त्वावर घेण्यात येणार आहेत.\nकेंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, ८ नोव्हेंबर २०१६पूर्वी, म्हणजेच नोटाबंदी घोषित करण्यापूर्वी ५०० व १००० रुपये मूल्याच्या १७१६.५० कोटी नोटा चलनात होत्या. यापैकी बँकांतून जमा झालेल्या नोटा रिझर्व्ह बँकेकडे आहेत. रिझर्व्ह बँक सध्या चलनातून बाद केलेल्या नोटांची मोजदाद करण्यात व्यग्र आहे. बनावट नोटा ओळखण्यासाठी मे महिन्यात रिझर्व्ह बँकेने चलन पडताळणी व प्रक्रिया प्रणालींसाठी निविदा मागवल्या होत्या. ही प्रक्रिया रद्द करून आता पुन्हा १२ प्रणालींसाठी निविदा काढण्यात आल्या आहेत. या निविदेच्या नियमानुसार रिझर्व्ह बँकेच्या प्रादेशिक कार्यालयात आलेल्या नोटांची प्रक्रिया करण्याचा वेग प्रति सेकंद ३० नोटा हा असायला हवा. असा वेग असणारी प्रणालीच निवडली जाणार आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हाय���ं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\nसर्व जण हैराण; रिलायन्सचे १०३ कोटीचे शेअर गहाण ठेवले...\nसोन्याची विक्रमी घोडदौड सुरूच ; जाणून घ्या आजचा भाव...\nनोकरदारांसाठी खूशखबर; 'या' निर्णयाने भविष्याची पुंजी वा...\nसुवर्ण झेप ; जागतिक बाजारात सोने प्रथमच २००० डॉलरपार...\nसीईओंना मिळतेय बाराशे पट वेतन\nअंबानींचा आणखी एक मास्टर स्ट्रोक; २७ कोटींनी विकत घेणार ही कंपनी\nरिलायन्सच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; केला हा पराक्रम\nबँकांसाठी वाइट बातमी; करोनामुळे २० वर्षात अस प्रथम होणार\nकरोना काळात भारतीय बँकेचा नफा ८१ टक्क्यांनी वाढला\nगुगलचा नवा भागिदार; या कंपनी गुंतवले ४५० मिलियन डॉलर्स\nकरोना काळात भारतीय कंपनीचा अटकेपार झेंडा; ५८८ कोटींना विकत घेतील ही कंपनी\nअन्य खेळ'राम मंदिराच्या भूमी पुजनाची शिळा अनेकांच्या छातीवर ठेवलीए' मोदीविरोधकांना डिवचले\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\nनागपूरनागपुरातील करोनाचा 'हा' आकडा चिंता वाढवणारा\nदेशकुठल्याही स्थितीसाठी सज्ज राहा, लष्कर प्रमुखांचे आदेश\nदेशकेरळ विमान दुर्घटनेतील मृतांची संख्या १७ वर, जखमींवर उपचार सुरू\nदेशचीनमधून बाहेर पडणाऱ्या विदेशी कंपन्यांना गुजरातचे रेड कार्पेट\nमुंबईदिवसभरात १० हजार ९०६ रुग्णांची करोनावर मात; ३०० दगावले\nLive: कोल्हापूरात दिवसभरात २४० करोना बाधित रुग्ण आढळले\nमुंबईराज्यात महावीजबिल घोटाळा; सरकारवर भाजपचा 'हा' गंभीर आरोप\nहेल्थनिरोगी आरोग्यासाठी वयानुसार किती वेळ झोपणे ठरेल योग्य\nआजचं भविष्यमकर : स्वतःच्या आनंदात रममाण व्हाल; वाचा, आजचे राशीभविष्य\nमोबाइलसर्वात जास्त विकला जाणारा अँड्रॉयड फोन झाला स्वस्त; नवी किंमत पाहा\nविज्ञान-तंत्रज्ञानइंडियन ब्रँड Shinco चे ३ जबरदस्त टीव्ही लाँच, जाणून घ्या किंमत-फीचर्स\nरिलेशनशिपभावाच्या संगतीत बहिण बनू शकते एक चांगली व्यक्ती, आम्ही नाही विज्ञान म्हणतंय हे\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737233.51/wet/CC-MAIN-20200807231820-20200808021820-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/video/business/wipro-acquires-belgian-firm-4c-for-rs-588-corewipro-acquires-belgian-firm-4c-for-rs-588-core/videoshow/77146096.cms", "date_download": "2020-08-08T00:55:15Z", "digest": "sha1:7KXKC6FTQLXTAOLPLEOKDEIT3K6NLRQN", "length": 9382, "nlines": 100, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nकरोना काळात भारतीय कंपनीचा अटकेपार झेंडा; ५८८ कोटींना विकत घेतील ही कंपनी\nभारतातील आघाडीच्या आयटी कंपनीपैकी एक असलेल्या विप्रोने बेल्जियममधील १९९७ साली स्थापन झालेली ४ सी ही कंपनी विकत घेतली आहे. यासाठी विप्रोने ५८८ कोटी रुपये मोजलेत.\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\n'या' कर्मचाऱ्यांची चांदी; मिळणार ७५ हजार रुपये\nअर्थव्यवस्थेला मिळणार बुस्टर; १० हजार कोटींची अतिरिक्त रक्कम बाजारात\nRBIचा धडकी भरणारा अंदाज; या वर्षी जीडीपी नकारात्मक\nगुगलचा नवा भागिदार; या कंपनी गुंतवले ४५० मिलियन डॉलर्स\nकरोना काळात भारतीय बँकेचा नफा ८१ टक्क्यांनी वाढला\nकरोना काळात भारतीय बँकेचा नफा ८१ टक्क्यांनी वाढला...\nगुगलचा नवा भागिदार; या कंपनी गुंतवले ४५० मिलियन डॉलर्स...\nRBIचा धडकी भरणारा अंदाज; या वर्षी जीडीपी नकारात्मक...\nअंबानींचा आणखी एक मास्टर स्ट्रोक; २७ कोटींनी विकत घेणार...\nबँकांसाठी वाइट बातमी; करोनामुळे २० वर्षात अस प्रथम होणा...\nअर्थव्यवस्थेला मिळणार बुस्टर; १० हजार कोटींची अतिरिक्त ...\nरिलायन्सच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; केला हा पराक...\nगोलमाल; कर्ज न घेता चहा विक्रेत्यावर ५० कोटीचे कर्ज...\nव्हिडीओ न्यूजकेरळमध्ये एअर इंडियाच्या विमानाला अपघात\nव्हिडीओ न्यूजलॉकडाउनमध्ये साकारली 'इकोफ्रेंडली' सायकल\nमनोरंजनआता गायिकेकडून संकर्षण कऱ्हाडे घेतोय गाण्याचे धडे\nव्हिडीओ न्यूजरामनामात लिहिले संपूर्ण रामायण, पंतप्रधान मोदींना देणार भेट\nव्हिडीओ न्यूजमुंबई पोलिस आयुक्तांना सक्तीच्या रजेवर पाठवा- अतुल भातखळकर\nव्हिडीओ न्यूजकेरळमध्ये भूस्खलन: १५ मजूर मृत्युमुखी, बचावकार्य सुरु\nब्युटीमऊ आणि तजेलदार त्वचेसाठी बनवा घरच्या घरी हा खास ज्यूस\nव्हिडीओ न्यूजसुशांत सिंह प्रकरण : रिया चक्रवर्तीला अटक होणार\nहेल्थसेतुबंधासन ठेवते आपले श्वसनतंत्र मजबूत\nव्हिडीओ न्यूजकोल्हापुरात पंचगंगेने धोक्याची पातळी ओलांडली; पूर सदृश परिस्थिती\nव्हिडीओ न्यूजविहिरीत पडलेल्या महिलेसाठी पोलिसांची जिवाची बाजी\nव्हिडीओ न्यूजमुंबईत भर पावसात भारत गणेशपुरेंचा गाडीतून चोरला मोबाईल\nअर्थ'या' कर्मचाऱ्यांची चांदी; मिळणार ७५ हजार रुपये\nब्युटीहा घरगुती हेअर मास्क करेल तुमची कोंड्यापासून मुक्ती\nव्हिडीओ न्यूजभारतीय कंपनीची करोना लसीची पहिला टप्प्यातील चाचणी यशस्वी\nव्हिडीओ न्यूजकुठेही काम करण्यासाठी आवश्यक १० गुण\nव्हिडीओ न्यूजनागपुरातील राधास्वामी न्यासातील कोव्हिड केअर सेंटरची दैनावस्था\nअर्थअर्थव्यवस्थेला मिळणार बुस्टर; १० हजार कोटींची अतिरिक्त रक्कम बाजारात\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737233.51/wet/CC-MAIN-20200807231820-20200808021820-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%A6%E0%A5%83%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B6_%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%87", "date_download": "2020-08-08T00:57:14Z", "digest": "sha1:76ECC4OOD5EFNSPTKAD3SYMCUJBHSR3D", "length": 3293, "nlines": 31, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "दृश्य प्रकाश किरणे - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nसूर्यप्रकाशात आढळणारी, तसेच ज्यांची मानवी डोळ्याना संवेदना होते अशी विद्युतचुंबकीय पटलावर असणारी किरणे. यांची तरंगलांबी ३८० ते ७५० नॅनोमीटर(३८०० ते ७५०० Å- ॲंगस्ट्रॉम युनिट) असते. सूर्यप्रकाशाचा ४६% भाग ह्या किरणांनी व्यापलेला असतो.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०२० रोजी १५:०१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737233.51/wet/CC-MAIN-20200807231820-20200808021820-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://wordflyz.com/category/blog/page/2/", "date_download": "2020-08-08T00:26:27Z", "digest": "sha1:DYYNI5LF2G3P6DGDBMCCQXV4K74HKZHU", "length": 4525, "nlines": 75, "source_domain": "wordflyz.com", "title": "Blog Archives - Page 2 of 19 - Wordflyz", "raw_content": "\nसुनबाईचा स्वॅग (swag) – भाग 9\nश्रद्धा ला समजलं, मी माणूस कुठल्यातरी भीतीनेच अंधश्रद्धेकडे ओढला जातो… छोट्या छोट्या गोष्टींना घाबरायला लागतो……\nसुनबाईचा स्वॅग (swag) – भाग 8\nरोज संध्याकाळी श्रद्धा एका बॉक्स मधून पैसे मोजत असायची…सुरवातीला केतन ने दुर्लक्ष केलं…पण त्याला आता…\nसुनबाईचा स्वॅग (swag) – भाग 7\nसासूबाई दिशा ने सांगितल्याप्रमाणे वडाला फेऱ्या मारायला जातात…तिथल्या बायका गप्पा मारत असतात ते सासूबाईंना ऐकू…\nसुनबाईचा स्वॅग (swag) – भाग 6\nश्रद्धा च्या सासूबाईंच्या आई त्या 23 वर्षाच्या असतानाच देवाघरी गेलेल्या…सासूबाई तेव्हा खूप लहान होत्या. श्रद्धा…\nमिस परफेक्ट (भाग 1)\n“माधवी…अगं ए माधवी थांब…” पार्किंग मधून गाडी काढत निघालेल्या माधवी ला तिच्या मैत्रिणीने, शुभरा ने…\nसुनबाईचा स्वॅग (swag) – भाग 5\nश्रद्धा तिच्या डब्याची आणि नोकरीवर जायची सोय लावून ठेवते…सासूबाई श्रद्धा च्या बोलण्यात अडकून ती सांगेल…\nसुनबाईचा स्वॅग (swag) – भाग 4\nलग्नाची तयारी सुरू होते…जेवणाचा मेनू ठरतो…श्रद्धा चे वडील ऍडव्हान्स देऊन मोकळे होतात… “ओ थांबा…कुठे चाललात\nसुनबाईचा स्वॅग (swag) – भाग 3\nसुनबाईचा स्वॅग (swag) – भाग 3 ऑफिस मध्ये गेल्यावर केतन आणि श्रद्धा भेटतात.. “केतन, सॉरी…\nसुनबाईचा स्वॅग (swag) – भाग 2\nकॉलेज सोडल्यानंतर श्रद्धा ची ओळख नोकरीच्या ठिकाणी असलेल्या केतन सोबत होते…केतन अत्यंत सच्चा माणूस…आणि श्रद्धा…\nसुनबाईचा स्वॅग (swag) – भाग 1\n“सर सही देत नाहीये यार…लास्ट सबमिशन आहे…एका सही साठी अडून राहिलंय..” “सकाळपासून ताटकळत बसलोय..दर वेळी…\nती परत येणारच नाही\nमिस परफेक्ट (भाग 7)\nमिस परफेक्ट (भाग 6)\nती परत येणारच नाही\nमिस परफेक्ट (भाग 7)\nमिस परफेक्ट (भाग 6)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737233.51/wet/CC-MAIN-20200807231820-20200808021820-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://mazespandan.com/2019/01/25/vacuum-cleaner/", "date_download": "2020-08-08T01:03:01Z", "digest": "sha1:OMZ33TRZJ6DSWXP6VPIRITM3LQHXPD52", "length": 22753, "nlines": 203, "source_domain": "mazespandan.com", "title": "Vacuum Cleaner | स्पंदन", "raw_content": "\nमराठी मन, मराठी स्पंदन..\nमिताली काही दिवसासाठी राहायला माहेरी आली होती. माहेरी आलेल्या मुलीचे लाड जोरात चालू होते आणि सध्या तर काय मितालीची लाडकी आजी सुद्धा तिथे राहायला आली होती.. त्यामुळे मिताली जास्तच खुश… मितालीच्या आवडीचे पदार्थ तिची आई आणि आजी अगदी उत्साहानी करत होत्या. ह्या वेळी मिताली थोडी जास्तच दिवस राहायला म्हणून आलेली. आज घरात आई आजी आणि मिताली अशा तिघीच होत्या. बाबांची सुट्टी संपली असल्यामुळे बाबा ऑफिस ला गेले होते. मिताली हॉल मध्ये vacuum क्लिनर नि साफ सफाई करत होती… तिला स्वच्छतेची खूपच आवड होती. लग्नाआधी पण ती घर एकदम छान ठेवायची हि संधी साधून आईने मितालीला हाक मारली. “मनू … ए मनू … अग ऐकतियेस का ” मिताली कडून काहीच उत्तर नाही.. भाजी निवडत बसलेली आजी हे सगळं बघत होती. “मितालीsss” पण आज ती वेगळ्याच तंद्रीत होती.. विचार करत…\nशेवटी आईने मितालीच्या जवळ जाऊन तिला हलवले तेव्हा कुठे तिची तंद्री भंगली…\n“काय ग कॊणत्या विचारांमध्ये हरवलीयेस तुला आता अजिबात करमत नाही वाटतं अजय शिवाय.”\n“नाही ग आई. असं काही नाही. काय झालं बोल ना.”\n“अग मी कधीची हाक मारतेय तुला. तू आधी ते हातातलं बाजूला ठेव आणि इकडे ये अशी. बस आमच्याजवळ जरा” असं म्हणत आईने जवळपास ओढत मितालीला आजीजवळ बसवलं आणि स्वतः पण बसली. “अगं आई तो एकच कोपरा राहिलाय तेवढा तर…. ”\n“ते नंतर होईल ग. बस अशी जरा आमच्याजवळ….” आजीला सुद्धा बरं वाटलं अगदी …\n”मिताली… कसं चाललंय ग सगळं तिकडे जमतंय ना मनू तुला…. म्हणजे मला खात्री आहे अगदी तुझी … तू सगळं छान करत असशील… ” आई.\n“हो ग आई. मस्त एकदम.सगळं छान. सगळे खूप कौतुक करतात माझं. आणि अजय तर तुला माहितीच आहे. किती काळजी घेतो ते.”\n“हो हो. खरंय. जमवून घेतेस ना ग सगळ्यांशी\n“अग आई हो.. असं का विचारतीयेस. आपण बोलतो कि कितीदा फोनवर .”\n“हो अग फोनवर चेहरा नाही दिसत ग मनू… तू काय आणि आम्हाला त्रास नको म्हणून सगळं छान छानच सांगशील. माहितीये न मला. समोरासमोर जरा बर वाटतं ग तुला पण अजून सगळं नवीन आहे न म्हणून काळजी वाटते ग… नाही सगळे छानच आहेत ग तसे. चांगली माणसं मिळाली तुला. त्यामुळे तशी काळजी नाही मला.. तू सुद्धा सगळ्यांना धरून राहायचं बरं का.. तुला काही त्रास नाही हो घरी…. सगळ्यांचे स्वभाव अगदी छान आहेत. आई पण अगदी छान कौतुक करतात तुझं.” आई.\n“तुम्ही बसा दोघी.. मी जरा चहा ठेऊन आले आपल्याला .. “असं म्हणून डोळ्याच्या पाणावलेल्या कडा लपवत आई आत गेली.\nमितालीच्या मनात मात्र वेगळंच वादळ घोंगावत होतं. किती कौतुक करते आई त्यांचं कायम. मान्य आहे मला काहीच त्रास नाही. पण म्हणून दर वेळी सगळं बरोबरच असतं असं नाही ना. आणि ते करतात का तुमचं ���सं कौतुक तुम्ही सगळ्या गोष्टी करून. खरं तर अजयशी भांडून मिताली इकडे आली होती. दोघांच जमायचं छान खरं पण अधून मधून अशी भांडणं सुद्धा होत असत. भांडणाच कारण अगदी शुल्लक असायचं पण नंतर ते मोठ्या भांडणात कधी रुपांतरीत व्हायचं ते त्यांना कळत पण नसत. अजयच्या घरच्यांशी मिताली पटवून घेण्याचा मनापासून प्रयत्न करत होती पण काही गोष्टीत त्यांनी सुद्धा थोडं समजून घ्यायला हवं असं मितालीला वाटत होतं. पण अजयला असं सांगितल्यावर तो कायम घरच्या लोकांची बाजू घेत असे आणि मितालीलाच समजून घ्यायला सांगत असे. ह्यावेळी मात्र मिताली खूपच चिडली होती. ह्या आणि अशा अनेक मागच्या गोष्टी तिने अगदी लक्षात ठेवल्या होत्या. त्यामुळे दर वेळी मीच का समजून घ्यायचं मीच का बदलायचं हा प्रश्न तिला पडला होता. मितालीच्या मनात मोठ वादळ घोंगावत होतं… ती सकाळपासून हाच विचार करत होती… घरी बोलून दाखवलं तर घरचे काय आपल्यालाच समजावतील त्यामुळे घरी काही सांगायचं नाही असं ठरवलं होतं तिने.\n“काय ग गब्बू कसला विचार चाललाय” आजीच्या आवाजाने मितालीची तंद्री भंगली. “ते बघ तुझी आई गेली आत … मला काही सीक्रेट सांगायचंय का ” आजीच्या आवाजाने मितालीची तंद्री भंगली. “ते बघ तुझी आई गेली आत … मला काही सीक्रेट सांगायचंय का ” आजीने एकदम दबक्या आवाजात कुजबुजत मितालीला विचारले. मिताली आणि आजी एकमेकींना अगदी जवळच्या. लहानपणापासून ज्या गोष्टी डायरेक्ट आई बाबांकडून होकार मिळणार नाही अशा गोष्टी आजीकडून बरोबर सांगितल्या जायच्या. घरातलं सुप्रीम कोर्ट होतं ते. मिताली तर हाक मारताना पण सुप्रीम कोर्ट म्हणायची कधी कधी… अगदी सीक्रेट गोष्टी सुद्धा मिताली आजीसोबतच share करायची. अजय आणि मितालीचं लग्न पण तसंच झालं होतं.\nआजीचं बोलणं ऐकून मिताली हसली आणि म्हणाली “नाही ग आजी … सीक्रेट काही नाही .. मी ना आमच्या घरी पण असा vacuum क्लिनर आणायचा विचार करतेय ग … मस्त कोपरा न कोपरा स्वच्छ होतो … अगदी सोफा वगैरे पण ” आजीला पण आता कुठे हे सांगत बसा असं म्हणून मितालीने विषय बदलला.\nइतक्यात मितालीची आई तिघींना चहा घेऊन आली.\nचहाचा एक घोट घेत आजी म्हणाली “हम्म .. घे कि vacuum क्लीनर … घर साफ करायला ना … घाणेरडं घर … अस्वच्छ घर कुणाला आवडतं … पण २ घे”\n एक बास झाला कि आजी . ”\n“घर स्वच्छ राहावं म्हणून घेणारेस तर मन पण स्वच्छ करायला हवं ना सारखं …” प्रश्नार्थक चेहऱ्यांनी मितालीने आजीकडे बघितलं. “घराचा कोपरा न कोपरा स्वच्छ राहावा म्हणून धडपडतेस ना गब्बू तशी आपल्या मनाची पण साफसफाई व्हायला हवी ग. त्यात काही कडवे अनुभव , कुणी वाईट बोललेलं असेल तर ते अधून मधून साफ करावं लागतं नाहीतर आपलं मन पण कायम कचकच करत राहतं ग. घरातल्या कचऱ्यासारखं… घरात खूप कचरा साठल्यावर कशी दुर्गंधी येते तशी आपल्या बोलण्यातून वागण्यातून कुणाला येऊ नये म्हणून साफ करायचं ग. काही डाग खूप खोलवर गेलेले असतात. लवकर निघत नाहीत. पण ते मोठे होण्याआधीच. लोकांना दिसू नयेत म्हणून प्रयत्नपूर्वक पुसून टाकायचे; जास्त जोर लावून. शेवटी कचरा करणारी.. डाग पाडणारी आपलीच माणसं असतात ग. घरात माणसंच नसतील तर कचरा होणार नाही पण त्या घरातसुद्धा आपल्याला आवडणार नाही ग. घरात कितीही माणसं आली. अगदी बाहेरची सुद्धा आणि कचरा करून गेली तरी आपण पुन्हा पुन्हा घरही साफ करतो आणि त्यांनासुद्धा परत बोलावतोच कि. तसंच आपल्या मनाचं पण… त्याच त्याच गोष्टी मनात साठवून ठेवायच्या नाहीत… कचरा आपण साठवतो का घरात रोजचा रोज फेकतोच ना… तसं मनाचं पण. रोज सकाळी उठलं कि नवीन सुरवात… फ्रेश वाटायला हवं ..आणि आपलं सतत स्वच्छ असणारं घर बघून नंतर लोक पण आपल्या घरी तशीच जपून वागतात… आपल्याला त्रास होऊ देत नाहीत.. कधी कधी दूरवरून आपल्याला कचरा वाटणारी गोष्ट जवळ जाऊन बघितली कि आपल्याला कळत कि अरे हि तर आपल्याला लागणारी गोष्ट आहे ,महत्वाची आहे.. त्यालाच गैरसमज म्हणतात… दर वेळी आपल्याला वाटत असत तेचं बरोबर नसत.तसं होऊ नाही द्यायचं… नाहीतर आपली महत्वाची गोष्ट… महत्वाची माणसं हरवून जातात.. आपला vacuum cleaner आपणच असतो. सतत मीच का साफ करायचं असं वाटून उपयोग नाही. दुसर्यांनी साफ सफाई करून आपल्याला उपयोग होत नाही… आपणच आपल्या मनाला समजू शकतो आणि स्वच्छ ठेऊ शकतो. आपण दुसर्यांच्या घरात किती कचरा आहे हे बघतो का किंवा साफ करतो का रोजचा रोज फेकतोच ना… तसं मनाचं पण. रोज सकाळी उठलं कि नवीन सुरवात… फ्रेश वाटायला हवं ..आणि आपलं सतत स्वच्छ असणारं घर बघून नंतर लोक पण आपल्या घरी तशीच जपून वागतात… आपल्याला त्रास होऊ देत नाहीत.. कधी कधी दूरवरून आपल्याला कचरा वाटणारी गोष्ट जवळ जाऊन बघितली कि आपल्याला कळत कि अरे हि तर आपल्याला लागणारी गोष्ट आहे ,महत्वाची आहे.. त्यालाच गैरसमज म्हणतात��� दर वेळी आपल्याला वाटत असत तेचं बरोबर नसत.तसं होऊ नाही द्यायचं… नाहीतर आपली महत्वाची गोष्ट… महत्वाची माणसं हरवून जातात.. आपला vacuum cleaner आपणच असतो. सतत मीच का साफ करायचं असं वाटून उपयोग नाही. दुसर्यांनी साफ सफाई करून आपल्याला उपयोग होत नाही… आपणच आपल्या मनाला समजू शकतो आणि स्वच्छ ठेऊ शकतो. आपण दुसर्यांच्या घरात किती कचरा आहे हे बघतो का किंवा साफ करतो का नाही न… तसच मनाच पण आहे गब्बू.. आपण स्वतःच मन कायम स्वच्छ ठेवायचं.”\nमिताली अगदी आश्चर्याने आजीकडे बघत होती.. आणि हे सगळं मन लावून ऐकत होती. मितालीने आजीला पटकन मिठी मारली.. आईच्या डोळ्यात पण पाणी तरळले.. इतके वर्ष ह्या घराची साफसफाई आजीनी कशी छान केलीये आणि त्यामुळे आपल्याला किती सुख मिळालं ह्या घरात हे आईला अनुभवायला तर मिळालंच होतं आज त्याचे रहस्य पण कळाले होते… आईने सुद्धा आजीचा हात हातात घेतला. आजींना पण आईच्या एका डोळ्यातले थँक you आणि एका डोळ्यात सॉरी चे भाव वाचायला वेळ लागला नाही .. त्यांनी आईकडे बघून डोळ्यांनीच असू दे असुदे केले.\nआई डोळे पुसत आत गेल्यावर मितालीने आजीला विचारले “तुला कसं कळलं .. माझ्या मनात काय चाललंय ते … ”\n“सुप्रीम कोर्ट आहे न मी… ह्या कोर्टाला सगळं कळतं … ते नार्को वगैरे न करता “. असं म्हणत आजीने उगाच साडी असताना पण कॉलर ताठ केली..\n“आजी ग्रेट आहेस तू … “मिताली\n“आणि गब्बू ते क्लीनर ऍमेझॉन वरून घे छान स्वस्त असतात गोष्टी तिथे आणि तुला घरबसल्या मिळेल … माझ्या मोबाइलला ते करून घेतलंय मी … उगाच कधीतरी बघत बसते साड्या वगैरे ….”\nआता मिताली फक्त चक्कर येऊन पडायची बाकी होती ….\n(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी, WhatsApp Group)\n← साखरझोप कविता: Whatsapp Admin साठी →\nडालडा आणि मराठी माणूस\nहनुमानाचे कार्य आणि वैशिष्ट्ये :\nथोडे दिवस घरातच बसायचं आहे\nस्त्री समाधानी केव्हा असते \nशिवकालीन किल्ल्यांच्या अभेद्यपणामागचे तंत्रज्ञान..\nकाही भारी मराठी मीम्स..\nजीवनातील सर्वात क्रूर सत्य कोणते ज्याबद्दल लोक बोलत नाहीत\nस्त्रीचे ओले केस आणि लोकतंत्र\nवपुंच्या साहित्यरूपी अथांग महासागराला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा एक छोटासा आणि प्रामाणिक प्रयत्न.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737233.51/wet/CC-MAIN-20200807231820-20200808021820-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/funny", "date_download": "2020-08-07T23:46:59Z", "digest": "sha1:BXYCFMHM2HPKFNEN5USBKL766T6243DE", "length": 5165, "nlines": 84, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nMarathi Joke: नेटपॅकसाठी काहीही\nभाऊ कदमचं इंग्रजी पाहून मुलांनीही काढला पळ\nMarathi Joke: मँगो फ्लेवरचा चहा\nMarathi Joke: बाहेरचे खाद्यपदार्थ आणि पत्नी...\nMarathi Jokes: गोव्याचा प्लॅन आणि करोना\n...म्हणून कुशाल बद्रिकेचे केस कधीच गळत नाहीत\nMarathi Joke: लॉकडाऊन आणि लॉकअपमधला फरक माहित्येय का\nMarathi Joke: मास्कला मराठीत काय म्हणतात भाऊ\nMarathi Joke: करोनाची सुट्टी\nMarathi Joke: व्हॉट्सअॅप आणि पेन्शन\nजंगली हत्ती मंदिराच्या लहान पायऱ्या चढताना...\nMarathi Joke: बायकोचा राग कसा शांत कराल\nMarathi Joke: आजींचे पॅन डिटेल्स\nतब्बल तीन महिन्यांनंतर सई ताम्हणकर परतली सेटवर\nMarathi Joke: 'इट' केव्हा वापरतात\nMarathi joke: करोना आणि बँकेचा नवा नियम\nलॉकडाउनमध्ये कुशल बद्रिके शिकला भांडी घासायला, पाहा मजेशीर व्हिडिओ\nMarathi joke: ब्युटी पार्लरचं मराठी नाव माहित्येय का\nMarathi joke: गण्याची कमाल\nMarathi Joke: दोघांचं भांडण आणि तिसऱ्याचा लाभ...\nयोगासन करतानाच घोरू लागला अभिनेता, मुलीने केला उठवण्याचा प्रयत्न\nMarathi Joke: करोना पाळतात का\nMarathi Joke: काटकसर करणारी बायको\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737233.51/wet/CC-MAIN-20200807231820-20200808021820-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.chandwadtaluka.com/2020/03/chandwad.html", "date_download": "2020-08-08T01:02:02Z", "digest": "sha1:CP2YB5EMGGLLW2UP6ELYYRUXCR2BAOMB", "length": 14352, "nlines": 81, "source_domain": "www.chandwadtaluka.com", "title": "चांदवड (Chandwad)", "raw_content": "\nचांदवड (Chandwad) शहर एक दृष्टीक्षेप\nसमुद्रसपाटीपासून सुमारे १००० फुट ऊंचीवर असलेले चांदवड हे शहर नाशिक पासून ६४ कि.मी. अंतरावर असून सह्याद्रीच्या रांगांच्या कुशीत व दख्खनच्या सीमेवर वसलेले आहे. हे गाव २०.२० अंश उत्तर अक्षांश आणि ७४.१६ अंशपूर्व रेखांश वर स्थित आहे .\nराष्ट्रकुटकालीन खान्देशचा राजा श्री शेऊणचंद्र याची उपराजधानी असलेले ‘तामलिंदापुरम्’, माहुरनिवासनी देवी रेणुकेचा भक्त यादववंशीय राजा चंद्रहास ह्याची राजधानी ‘चंद्रदिव्यपुरी’ आणि मराठयांच्या दैदिप्यमान इतिहासाची साक्ष देणार्र्या मल्हारराव होळकरांच्या सुनबाई अहिल्यादेवी ���ोळकरांचा पदस्पर्श लाभलेले ‘चांदवड’ हे खरोखर ‘इतिहासाचे साक्षी’ आहे.\nचांदवड हे शहर अनेक शतकांचा वारसा लाभलेल्या देशभरातल्या निवडक शहरांपैकी एक आहे. म्हणुन येथे ९ व्या शतकातील राष्ट्रकुटांच्या काळातील इंद्रायणी किल्ला(इंद्राई), चंद्रहास राजवटीची साक्ष देणारा चांदवडचा किल्ला (चंद्राई), होळकरकालीन टाकसाळ, १८ व्या शतकाच्या वास्तुकलेचा नमुना असणारा रंगमहाल, आदि वारसास्थळे इतिहासाची आठवण करून देतांनाच अंगावर शहारे येतात.\nचांदवडचा महिमा वाढवणाऱ्या कार्यात ऋषी अगस्थी, महर्षी मार्कंडेय, उज्जैनाधिपती राजा विक्रमादित्य, या व अशा कित्येक महामनांच्या उपस्थितीचा ठसा उमटलेला आहे.\nह्या जोडीलाच शहरात असणारी प्राचीन शिल्पकलेची साक्ष पटवून देणारी बांधकामे, प्राचीन शिलालेख, मंदिरे, ऐतिहासिक लढायांच्या खुणा मिरविणारे भग्न वाडे, पुरातन वास्तू, इ.\nराष्ट्रकुट राजा शेऊणचंद्र(१ला) ह्याने पारोळा (जि.जळगाव) येथे आपल्या राजधानीचे शहर वसविले होते. पुढे इ.स. ११६७ साली क्षत्रप राजा नहपान ह्याचा सोबतच्या तहांतर्गत क्षत्रपांचा चांदवड परगणा राष्ट्रकुटांना प्राप्त झाला. तेव्हा चांदवड हा मुख्य रहदारीचा मार्ग असल्याने त्याचे व्यापारी व येथून घाटावर नजर ठेवणे सोईचे असल्याने त्याचे सामरिक महत्व जाणून राजा शेऊणचंद्र(१ला) ह्याने चांदवडला आपले प्रमुख लष्करी केंद्र व उपराजधानीचे शहर म्हणून निवडले.\nह्याच काळात येथे विविध देवतांची स्थापना करत तब्बल २०० हून अधिक मंदिरे उभारण्याचा आपला निश्चय राजा शेऊणचंद्राने पूर्ण केला. त्याबद्दल श्रीक्षेत्र चंद्रेश्वर येथे जी ५२ विविध मंदिरे होती, ती शेऊणचंद्राने वसविलीत का हा यक्षप्रश्न आजही इतिहासकारांना अनुत्तरीत आहे.\nआजही तालुक्यात बर्र्याच ठिकाणी रहस्यमय वाटणारे कितीतरी मंदिरे पहावयास मिळतात. जसे, पाताळेश्वर महादेव जो गणूररोडवर एका विहिरीत विराजमान आहे. खरंच का तो पाताळेश्वर आहे\nइ.स. ९-१० व्या शतकातील यादव राजा पन्नार ह्याची राजधानी चंद्रदिव्यापुराम् असावे. ह्याच कालावधीत येथे तेली समाजाचे प्राबल्य दिसून येते. त्याकाळी चांदवडला ४०० हून अधिक तेलाची घाणी होत्या. शनिमहात्म्यात वर्णिल्याप्रमाणे राजा विक्रमादित्य साढेसातीच्या काळात चांदवड तालुक्यतील श्रीक्षेत्र वर्दडी येथे एका व्यापार्���्याच्या घाण्यावर देखरेख करू लागला. नंतर याच गावात शनी देवाने त्याला दर्शन दिले व साडेसातीतून मुक्त केले.\nरामायणकाळात अगस्ती ऋषींचे येथे वास्तव्य झाले राजा विक्रमादित्य येथे असतांना ‘चांदवडची फणी’ प्रसिद्ध होती. तिचे वेगळेपण म्हणजे ती संपूर्ण लाकडाची असुन त्यात तेल टाकण्यासाठी खाच केली होती. सोबतच येथील ‘बूट’ हे देखील फार प्रसिद्ध होते. कारण चालतांना त्यातून ‘बासरीची धून’ ऐकु यायची. गावातील साळी व क्षत्रिय समाजातील कारागीर हातमागावर आपली कला दाखवत. चांदवडची अंजीर, खवा, पेढे, प्रसिद्ध होते.\n१४व्या शतकात दिल्लीची सुलतानशाही संपल्यावर चांदवड बहामनी राजवटीत गेले.\n१५८०च्या काळात चांदवड मोगली राजवटीचा भाग बनले.\n१६०५च्या मराठा-मोगली युद्धात चांदोरचा (चांदवडचा) ताबा मराठयांना मिळाला.\n१६३५ साली मुघल शाहजादा अकबर (२रा) याने चांदोरचा परगणा जिंकला.\n१६४०ला शरिफजी भोसला (शहाजीराजांचा लहान भाऊ व आदिलशाही सुभेदार) नाशिकचा सुभेदार झाला व चांदोर किल्ल्यात २ आठवडे राहिला.\n१६६५ मध्ये चांदोर ‘जाफराबाद’ झाला.\n१७४० साली चांदोरचा किल्ला सर करून संताजी व धनाजीने पेशवा बाजीराव बल्लाळची शाबासकी मिळवली.\nदेशमुखांच्या वाड्यात आता मल्हारराव राहू लागल्यावर तो १५५०-५६ काळात दुरूस्ती करून ‘रंगमहाल’ झाला. १७६८पर्यत मल्हारराव यांनी एकछत्री राज्य केले.\n१७६८-९५ अहिल्यादेवींनी मुलगा मालेराव आणि पुतण्या तुकोजीराव यांच्या मदतीने राज्य सांभाळले.\n१८०४ मध्ये कर्नल वॅलेसने चांदवडचा ताबा घेतला.\n१८०९ला इंदोरच्या फौजांनी इंग्रजाची दाणादाण उडवून चांदवडचा ताबा घेतला.\n१८१८मध्ये थॅमस हिस्लापने चांदवडचा परिसर जिंकला.\n१० एप्रिल १८१८मध्ये मराठासेनेने चांदवडवर हल्ला केला. पण ब्रिटीश लेफ्टनंट कर्नल मॅक्झ्वेलने हा हल्ला परतवला.\n१८२० पासून इंग्रजानी धुळे- चांदवड मार्गावर चौक्या बसवून करवसुली सुरु केली.\n१८५७च्या उठावात २६व्या मराठा तुकडीने चांदवड शहर ताब्यात घेतले. पण १८५९च्या फितुरीने चांदवड शहर इंग्रजाकडे गेले ते १९४७मध्ये स्वतंत्र भारतातच मुक्त झाले.\nचांदवड चा हा संपूर्ण ईतिहास ह्या विडिओ मध्ये पाहायला मिळेल.\nआज चांदवड शहरात नगरपालिका असून अनेक बदल घडताहेत. भलेही रंगमहालचा विकास होत आहे पण इतर पुरातन वास्तू आजही उपेक्षित आहेत. त्या नष्ट ���ोण्यापूर्वी एकदा अवश्य भेट द्या ह्या चांदवड शहराला........\nइच्छापूर्ती गणेश मंदिर / गणेशबारितील गणपती /बारीतील गणपती (Ichchhapurti Ganesh temple)\nचांदवड हे निसर्गाची अलौकीक देणगी लाभलेले, डोंगरांच्या कुशीत वसलेले गांव. गावामध्ये अनेक ऐतिहासीक वास्तु, मंदिरे आहेत. त्यातलेच एक इच्छापूर्ता गणेश मंदिर.\nगावापासून दिड की. मी. अंतरावर (वडबारेकडे जातांना), रेणूका देवी मंदिराजवळ इच्छापूर्ता गणेशाचे भव्य मंदिर आहे. मंदिराची स्थापना होळकर काळात झाली. सांगितलेजाते, 'बीडचे मूळ रहीवासी बाबा पाटील\nधोडप किल्ला हा महाराष्ट्रातील किल्ल्यांमध्ये दुसरा सर्वात उंच किल्ला आहे. (प्रथम - साल्हेर - १५६६ मी. (५१४१ फूट)) धोडप किल्ला हा १४५१ मी. (४७६० फूट) उंची असलेला हा पेशवाई किल्ला ९४५ हेक्टर परिसरात कळवण, चांदवड आणि दिंडोरी अशा तीन तालुक्यांच्या परिक्षेत्रात पसरलेला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737233.51/wet/CC-MAIN-20200807231820-20200808021820-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/social-media-war-between-ncp-and-bjp-maharashtra-assembly-election-2019-221615", "date_download": "2020-08-07T23:36:10Z", "digest": "sha1:NLVC7EQDLOES3ZW3NSQAZJ6CLLTXTEAW", "length": 17789, "nlines": 306, "source_domain": "www.esakal.com", "title": "आरेतील झाडं, भाजपमधली 'मुळं' मुख्यमंत्र्यांनी उखडली; राष्ट्रवादीचा ट्विटर टोला! | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर शनिवार, ऑगस्ट 8, 2020\nआरेतील झाडं, भाजपमधली 'मुळं' मुख्यमंत्र्यांनी उखडली; राष्ट्रवादीचा ट्विटर टोला\nसोमवार, 7 ऑक्टोबर 2019\nराष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही आपल्या ट्विटर पेजवर असाच आणखी एक फोटो अपलोड केला आहे. यामध्ये वृक्षतोडीमध्ये पाडण्यात आलेल्या झाडांपासून बनविलेली मेट्रो दाखविण्यात आली आहे.\nविधानसभेच्या रणधुमाळीमुळे सगळीकडे राजकीय वातावरण पसरले आहे. प्रतिस्पर्धी एकमेकांवर कुरघोड्या करण्याची एकही संधी सोडत नाहीत. सध्या राज्यात भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच खरी घमासान सुरू असल्याचे चित्र दिसून येते.\nजाहीर सभा आणि यात्रांच्या माध्यमातून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत असताना ही लढाई आता सोशल झाली आहे. भाजपने 'रम्याचे डोस'द्वारे राष्ट्रवादीला टार्गेट केलं आहे. तर राष्ट्रवादीही भाजपला कार्टूनच्या माध्यमातून जशास तसे उत्तर देत आहे. या दोन पक्षांच्या लढाईत काँग्रेस, शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि इतर पक्ष हे एका बाजूला पडले असल्याचे दिसून येते.\nसध्या राज्या�� एकच विषय चर्चिला जात आहे, तो म्हणजे आरे जंगल. आरे हे जंगल नव्हते, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केल्यानंतर राष्ट्रवादीने मुख्यमंत्र्यांनाच लक्ष्य बनवले आहे. आज राष्ट्रवादीने त्यांच्या ट्विटरच्या ऑफिशियल पेजवरून एक कार्टून अपलोड केले आहे. यामध्ये 'इथे माझं जंगलराज आहे. तुम्ही आरे बचाओ करत बसलात, मी तर पक्षातली जुनी खोडंही सोडली नाहीत,' असे कॅप्शन या फोटोला दिलं आहे.\nइथे माझं जंगलराज आहे\nतुम्ही #Aarey बचाओ करत बसलात\nफोटोमध्ये वृक्षतोड केल्यानंतर दिसणारी झाडाची खोडे दाखविण्यात आली असून यावर राज पुरोहित, एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे, प्रकाश मेहता, विनोद तावडे, प्रा. मेधा कुलकर्णी या भाजपमधील ज्येष्ठ नेत्यांचे मुखवटे लावण्यात आले आहेत. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रुपातील एक पाठमोरी व्यक्ती हातात वूडन कटर घेऊन उभी असलेली दिसत आहे.\nतर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही आपल्या ट्विटर पेजवर असाच आणखी एक फोटो अपलोड केला आहे. यामध्ये वृक्षतोडीमध्ये पाडण्यात आलेल्या झाडांपासून बनविलेली मेट्रो दाखविण्यात आली आहे.\n'आरे वृक्षतोडीबाबत सर्वोच्च न्यायालयाने स्थगितीचा आदेश दिला. न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागत, पण हा विषय सर्वोच्च न्यायालयात येण्यापूर्वीच सप्ताहांत गाठून सरकारने रात्रीच्या अंधारात आवश्यक तेवढी वृक्षतोड करुन घेतली आहे. सरकारची ही कृती निषेधार्ह आहे.' असे मत खासदार सुळे यांनी ट्विटरवर व्यक्त केले आहे.\nआरे वृक्षतोडीबाबत मा. सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती आदेश दिला.न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागत पण हा विषय सर्वोच्च न्यायालयात येण्यापुर्वीच सप्ताहांत गाठून सरकारने रात्रीच्या अंधारात आवश्यक तेवढी वृक्षतोड करुन घेतली आहे.सरकारची ही कृती निषेधार्ह आहे@ConserveAarey @saveaarey pic.twitter.com/hKauHhSs0D\nवाचा आणखी महत्त्वाच्या बातम्या :\n- आव्हाड म्हणतात, आजही माझ्या नावावर आदर्शमध्ये फ्लॅट\n- #AareyForest : 'आरे'बद्दल या महत्वाच्या गोष्टी माहिती आहेत का\n- पवारांच्या नातवाचं ठाकरे कुटुंबाच्या पावलावर पाऊल; धरली वेगळी वाट\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nराज्यात अन्नधान्यही आता नियमनमुक्त\nफळे, भाजीपाल्यापाठोपाठ अन्नधान्याचाही बाजार समितीबाहेर खुला व्यापार करण्यास मुभा पुणे - सर्व शेतीमालाच्या संपूर्ण नियमनमुक्तीच्या अंमलबजावणीचे आदेश...\nअग्रलेख : श्रीलंकेतील ‘भाऊ’बल \nराष्ट्रवादी भावनांना हात घालायचा, कणखर नि मजबूत सरकारच तारणहार ठरू शकते, हे लोकांच्या मनावर बिंबवायचे आणि त्या आधारावर सत्ता एकवटण्याच्या प्रयत्नांना...\n‘दवा न खाना’ याचा अर्थ औषधे घेऊ नये असा नसून, आम्ही विना-औषधी उपचार करतो एवढाच आहे प्राणशक्ती उपचार : मानवी स्थूल शरीराबाहेर ऊर्जा वलय आणि...\n'टेबलटॉप' आहे कोझिकोडची धावपट्टी; लँडिंगसाठी समजली जाते धोकादायक\nकोझिकोड - केरळमध्ये शुक्रवारी रात्री 8 च्या सुमारास एअर इंडियाचं विमान लँडिंगवेळी क्रॅश झालं. धावपट्टीवर विमान घसरल्यानं ही दुर्घटना झाली....\nदौंडमध्ये म्हशीला झालं जुळं; आयव्हीएफ तंत्राचा देशातील पहिलाच प्रयोग\nपुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील राहू येथेआयव्हीएफ तंत्राद्वारे म्हशीची गर्भधारणा करण्याचा प्रयोग यशस्वी झाला आहे. या तंत्राच्या...\nकोरोनाची दुसरी लाट येणार नाही याची खबरदारी घ्या; मुख्यमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना निर्देश\nमुंबई : महाराष्ट्रातील मृत्यू दर कोणत्याही परिस्थितीत कमी झालाच पाहिजे. कोणीही गाफील राहू नका. कोरोनाची दुसरी लाट आपल्याकडे येणार नाही, यासाठी रुग्ण...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737233.51/wet/CC-MAIN-20200807231820-20200808021820-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/gadget-news/mobile-phones/xiaomi-redmi-7a-sale-today-on-flipkart-and-xiaomi-online-store/articleshow/70271877.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article2", "date_download": "2020-08-08T01:14:30Z", "digest": "sha1:XAVDDAZHVCW723J4N32QJOYQFKUYZ6P4", "length": 11695, "nlines": 109, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nशाओमी रेडमी ७ ए (Xiaomi Redmi 7A) चा आज दुसरा फ्लॅश सेल आहे. दुपारी १२ पासून फ्लिपकार्टवर आणि शाओमीच्या ऑनलाइन स्टोरवर सेल सुरू होणार आहे. शाओम��चा हा स्वस्त फोन ग्राहकांच्या पसंतीला उतरत आहे.\nशाओमी रेडमी ७ ए (Xiaomi Redmi 7A) चा आज दुसरा फ्लॅश सेल आहे. दुपारी १२ पासून फ्लिपकार्टवर आणि शाओमीच्या ऑनलाइन स्टोरवर सेल सुरू होणार आहे. शाओमीचा हा स्वस्त फोन ग्राहकांच्या पसंतीला उतरत आहे.\nगेल्या आठवड्यातील पहिल्या सेलमध्ये हा स्मार्टफोन काही मिनिटांतच आऊट ऑफ स्टॉक झाला होता. कंपनीचे सीईओ मनु कुमार जैन यांनी सांगितलं की, या स्मार्टफोनला ग्राहकांची मोठी पसंती आहे. अधिकाधिक लोकांना तो खरेदी करता यावा यासाठी कंपनीनं उत्पादन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.\nहा फोन लाँच ऑफरमध्ये उपलब्ध करून दिला जाणार आहे. २ जीबी रॅम+१६ जीबी स्टोरेज व्हेरियंट ५९९९ रुपये आणि ३२ जीबी इंटरनल स्टोरेजचा फोन ६१९९ रुपयांना मिळणार आहे. आज हा फोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना २०० रुपयांचा फ्लॅट डिस्काउंट मिळणार आहे. फ्लिपकार्टवर अॅक्सिस बँकेच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डाद्वारे हा फोन खरेदी केल्यास ५ टक्के अतिरिक्त सूट मिळणार आहे. तर फ्लिपकार्ट ग्राहकांना ईएमआय आणि एक्स्चेंज ऑफरमध्येही फोन उपलब्ध करून देणार आहे.\nशाओमीच्या ऑनलाइन स्टोरवर रेडमी ७ ए खरेदी केल्यास रिलायन्स जिओतर्फे १२५ जीबी डेटा फ्री आणि २२०० रुपये कॅशबॅकची ऑफर देण्यात आली आहे. याशिवाय ग्राहक ३९९ रुपये देऊन Mi प्रोटेक्ट सर्व्हिसही घेऊ शकतात.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\nनोकियाचा नवा स्मार्टफोन लाँच, किंमत ₹ ७५००...\n'टेक्नो फँटम ९' स्मार्टफोनचा आज पहिला सेल महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nशाओमी रेडमी ७ ए शाओमी ऑनलाइन स्टोर फ्लिपकार्ट xiaomi redmi 7a Xiaomi online store Flipkart\nसुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी रिया चक्रवर्तीला अटक होणार\n'संयुक्त राष्ट्रा'च्या गाडीतील आक्षेपार्ह सेक्स व्हिडिओ व्हायरल\nहरयाणा: सेक्स रॅकेट उघडकीस\nमार्क्ससाठी सेक्स घोटाळा: विरोधकांची CBI चौकशीची मागणी\nऔरंगाबादमध्ये जीवाची बाजी लावून तरुणांनी वाचवले बुडणाऱ्या तरुणाचे प्राण\nराफेल विमाने भारतात दाखल, नौदलाकडून स्वागत\nविज्ञान-तंत्रज्ञानइंडियन ब्रँड Shinco चे ३ जबरदस्त टीव्ही लाँच, जाणून घ्या किंमत-फीचर्स\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\nमोबाइलसर्वात जास्त विकला जाणारा अँड्रॉयड फोन झाला स्वस्त; नवी किंमत पाहा\nआजचं भविष्यमकर : स्वतःच्या आनंदात रममाण व्हाल; वाचा, आजचे राशीभविष्य\nहेल्थनिरोगी आरोग्यासाठी वयानुसार किती वेळ झोपणे ठरेल योग्य\nकार-बाइककिआ सॉनेटपासून टाटा HBX पर्यंत, ऑगस्टमध्ये या ४ कार येताहेत\nरिलेशनशिपभावाच्या संगतीत बहिण बनू शकते एक चांगली व्यक्ती, आम्ही नाही विज्ञान म्हणतंय हे\nकरिअर न्यूजसीबीएसई फेरपरीक्षा होणार की नाही\nविज्ञान-तंत्रज्ञानAmazon सेलचा शेवटचा दिवस, कमी किंमतीत मिळताहेत जबरदस्त गॅझेट्स\nहसा लेकोMarathi Joke: जुने दिवस आणि कलियुग\nनागपूरनागपुरातील करोनाचा 'हा' आकडा चिंता वाढवणारा\n कोकणात गणपती स्पेशल ट्रेन, २ दिवसांत घोषणा\nअन्य खेळ'राम मंदिराच्या भूमी पुजनाची शिळा अनेकांच्या छातीवर ठेवलीए' मोदीविरोधकांना डिवचले\nदेशकेरळमध्ये भीषण विमान अपघात; दोन पायलटसह १४ जण ठार\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737233.51/wet/CC-MAIN-20200807231820-20200808021820-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF_%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%98%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95", "date_download": "2020-08-08T00:27:46Z", "digest": "sha1:RJPD7SAABPFRLHTLRGKSCTPMAIAYK7UG", "length": 8512, "nlines": 39, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "चर्चा:सक्रिय दीर्घिकीय केंद्रक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n‘सक्रिय दीर्घिकीय केंद्रक’मध्ये दीर्घिका सक्रिय आहे की केंद्रक जर र्केंद्रक असेल तर शब्दरचना ’दीर्घिकेचे सक्रिय केंद्रक’ अशी पाहिजे. जर दीर्घिका सक्रिय असेल तर ’सक्रिय दीर्घिकेचे केंद्रक’ ही शब्दरचना अधिक योग्य वाटते.. Galactic'चे ’दीर्घिकीय’ असे शब्दशः भाषांतर करायची गरज नाही. याशिवाय, सक्रिय शब्दाऐवजी ’जिवंत हा शब्द अधिक सोपा आणि तितकाच अर्थवाही आहे, तो वापरल्यास ’जिवंत दीर्घिकेचे केंद्रक’ अशी शब्दरचना होईल, ती वाचकांना भावेल. ... ज (चर्चा) १४:०३, २१ जानेवारी २०१६ (IST)\nसक्रियसाठी इतर शब्द - सचेतन, सजीव\nअभय नातू (चर्चा) १४:१०, २१ जानेवारी २०१६ (IST)\nजवळपास प्रत्येक दीर्घिकेला केंद्रक असते. ते सक्रिय असेल तर त्या दीर्घिकेला सक्रिय दीर्घिका म्हणतात. ’दीर्घिकेचे सक्रिय केंद्रक’ हे शीर्षक एखाद्या विशिष्ट दीर्घिकेबद्दल आहे की काय असं मला वाटतं. सद्य शीर्षक मला एक जनरल शीर्षक वाटतं. शब्दशः भाषांतर करायची गरज नाही हे मान्य आहे, पण इतर भाषांतरं मला कमी योग्य वाटली म्हणून मी तसं केलं. इथे सुचवलेल्या शीर्षकांची इंग्रजी भाषांतरं active galaxy's nucleus किंवा active nucleus's galaxy ऑड वाटतात. आणि जिवंत हा जरी सारख्याच अर्थाचा आणि सोपा शब्द असला तरी मला सक्रिय शब्द जिवंतपेक्षा जास्त समर्पक वाटतो. हे शीर्षक योग्य वाटत नसेल तर बदलावे. पण एकदा बनवलेल्या पानाच्या शीर्षकात बदल करता येतो का की प्रत्येक वेळी नवीन पान बनवून जुने पान नवीन पानाकडे पुनर्निर्देशित करावे लागते\n--प्रथमेश ताम्हाणे (चर्चा) १९:३६ २१ जानेवारी २०१६ (IST)\nपानाच्या शीर्षकात बदल करता येतो. पानाच्या वरील भागात अधिक वर टिचकी दिली असता स्थानांतरण असा दुवा दिसेल. त्याद्वारे लेखाचे पुनर्नामकरण करता येते.\nअभय नातू (चर्चा) २०:००, २१ जानेवारी २०१६ (IST)\nकेंद्रक सक्रिय असेल तर दीर्घिका सक्रिय, हे जर सर्वज्ञात असेल तर दीर्घिकेचे सक्रिय केंद्रक किंवा सक्रिय दीर्घिकेचे केंद्रक अश्या दोन्ही शब्दरचना चालाव्यात. सर्वज्ञात नसेल तर सक्रिय दीर्घिकेचे सक्रिय केंद्रक अशी रचना करावी लागेल. मुळात दीर्घिकीय हा शब्द वापरायची गरज आहे ‘दीर्घिकेचे’ म्हणण्यात काय नुकसान आहे ‘दीर्घिकेचे’ म्हणण्यात काय नुकसान आहे आणि Active दीर्घिका म्हणजे काय, तर जी सुप्त नाही ती. मग Activeसाठी सजग (जागी असलेली) हा शब्द काय वाईट आहे आणि Active दीर्घिका म्हणजे काय, तर जी सुप्त नाही ती. मग Activeसाठी सजग (जागी असलेली) हा शब्द काय वाईट आहे Active म्हणजे मृत नाही असा अर्थ असेल तर, जिवंत (किंवा सचेतन) हे शब्द अधिक योग्य वाटतात.\nमराठी वाक्यरचनांची शब्दश: केलेली इंग्रजी भाषांतरे अनेकदा ऑड वाटतात, म्हणूनच इंग्रजीचे मराठी भाषांतर करून त्याचे परत इंग्रजी भाषांतर केले तर तेच उत्तर मिळत नाही. त्यामुळे अशी ऑड वाटणारी इंग्रजी भाषांतरे करूच मयेत..\nअर्थात, मी खगोलशास्त्रज्ञ नाही, त्यामुळे प्रथमेश ताम्हाण्यांना पटत नसेल असा कुठलाही बदल मी करू इच्छित नाही. .... ज (चर्चा) २२:४४, २१ जानेवारी २०१६ (IST)\n\"सक्रिय दीर्घिकीय केंद्रक\" पानाकडे परत चला.\nLast edited on २१ जानेवारी २०१६, at २२:४४\nइतर का��ी नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २१ जानेवारी २०१६ रोजी २२:४४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737233.51/wet/CC-MAIN-20200807231820-20200808021820-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%9A%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%B3", "date_download": "2020-08-08T01:52:38Z", "digest": "sha1:UPNJOP5CI3YSLQ4DGK52UNQO655UYDFI", "length": 3749, "nlines": 62, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चर्चा:चक्रीवादळ - विकिपीडिया", "raw_content": "\nचक्रीवादळ म्हणजे हरिकेन किंवा सायक्लोन. टोर्नेडोला दुसरा शब्द वापरावा.\nअभय नातू ०२:२१, २६ मे २०११ (UTC)\nमराठीमध्ये टोर्नेडोला कोणता शब्द आहे असल्यास कृपया पुनर्निदेशन करावे.\nअभिजीत साठे ०२:४१, २६ मे २०११ (UTC)\nचक्रवात हा शब्द अधिक बरोबर वाटतो.\nअभय नातू ०३:४८, २६ मे २०११ (UTC)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ मे २०११ रोजी ०९:१८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737233.51/wet/CC-MAIN-20200807231820-20200808021820-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%9A%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80_%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE", "date_download": "2020-08-08T01:52:21Z", "digest": "sha1:TZHVEIPZBYSABDDKRY3XLV7JBFS4YCAA", "length": 4962, "nlines": 72, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चमोली जिल्हाला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nचमोली जिल्हाला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख चमोली जिल्हा या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nउत्तराखंडमधील जिल्हे ‎ (← दुवे | संपादन)\nअलमोडा जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:उत्तराखंड - जिल्हे ‎ (← दुवे | संपादन)\nबागेश्वर जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nचंपावत जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nडेहराडून जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nहरिद्वार जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nनैनिताल जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nपौडी गढवाल जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nपिथोरगढ जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nउत्तरकाशी जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nरुद्रप्रयाग जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nतेहरी गढवाल जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nउधमसिंह नगर जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nचामोली जिल्हा (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nचमोली गोपेश्वर ‎ (← दुवे | संपादन)\nभारतातील जिल्ह्यांची यादी ‎ (← दुवे | संपादन)\nबद्रीनाथ मंदिर ‎ (← दुवे | संपादन)\nबद्रीनाथ ‎ (← दुवे | संपादन)\nअलकनंदा नदी ‎ (← दुवे | संपादन)\nजोशीमठ ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737233.51/wet/CC-MAIN-20200807231820-20200808021820-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:Plain_link", "date_download": "2020-08-08T01:52:27Z", "digest": "sha1:3AMZRQ5RJ2ZKTS3MOOKICVFJRRBPM7AP", "length": 11108, "nlines": 101, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:Plain linkला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nसाचा:Plain linkला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख साचा:Plain link या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nगंगा नदी (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nकुंभमेळा (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nभारतीय र���पब्लिकन पक्ष (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:Coord (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:Coord/link (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:Coord/doc (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:Coord/link/doc (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nपावनखिंडीतील लढाई (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nएसएम जोशी (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nबांगडी (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nचंद्रकांत मांडरे (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य:QueerEcofeminist (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nसचिन अनिल पुणेकर (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nजगन्नाथ वाणी (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:साधादुवा/doc (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:साधादुवा (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:Plain link (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nविभाग:Citation/CS1 (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nविभाग:Citation/CS1/Configuration (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nविभाग:Citation/CS1/Whitelist (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nभाऊ दाजी लाड वस्तुसंग्रहालय (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nछंदोरचना (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nमुक्ता मनोहर (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nमराठीतील कोश (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nवरदानंद भारती (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\n२०१६ सालचे दिवाळी अंक (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nचन्या आणि टिप्या (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nअशोक मुळ्ये (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nविभाग:Citation/CS1/Utilities (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nविभाग:Citation/CS1/Date validation (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nविभाग:Citation/CS1/Identifiers (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nविभाग:Citation/CS1/COinS (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:प्रताधिकारित मजकूर शंका (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:प्रताधिकारित मजकूर शंका/doc (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:कॉपीराईट उल्लंघन अहवाल (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:कॉपीराईट उल्लंघन अहवाल/doc (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य:अभय नातू/धूळपाटी/साचा:प्रमशं-प्रयोग (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:आयएसबीएन जादुई दुवे वापरणारी पाने (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nविद्यालंकार घारपुरे (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nचर्चा:महाशिवरात्र (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:सदस्य माहिती अवजार पेटी (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:सर्वोच्च मोजणी (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nविभाग:Citation/CS1/doc (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nविभाग:Citation/CS1/Configuration/doc (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nविभाग:Citation/CS1/Whitelist/doc (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nविभाग:Citation/CS1/Date validation/doc (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nविभाग:Citation/CS1/Identifiers/doc (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nविभाग:Citation/CS1/Utilities/doc (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nविभाग:Citation/CS1/COinS/doc (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:UF-coord-classes (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737233.51/wet/CC-MAIN-20200807231820-20200808021820-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%A8_%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE", "date_download": "2020-08-08T02:04:21Z", "digest": "sha1:RR3TLKX2UTOAPP4VYQ3PZNFT5DMJQRMV", "length": 5891, "nlines": 110, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सिवान जिल्हा - विकिपीडिया", "raw_content": "\n(शिवन जिल्हा या पानावरून पुनर्निर्देशित)\nहा लेख बिहार राज्यातील शिवन जिल्ह्याविषयी आहे. शिवन शहराबद्दलचा लेख येथे आहे.\nशिवन हा भारताच्या बिहार राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र शिवन येथे आहे.\nभागलपूर विभाग • दरभंगा विभाग • कोसी विभाग • मगध विभाग • मुंगेर विभाग • पटना विभाग • पुर्णिया विभाग • सरन विभाग • तिरहुत विभाग\nअरवल • अरारिया • औरंगाबाद • कटिहार • किशनगंज • कैमुर • खगरिया • गया • गोपालगंज • जमुई • जहानाबाद • दरभंगा • नवदा • नालंदा • पाटणा • पश्चिम चम्पारण • पुर्णिया • पूर्व चम्पारण • बक्सर • बांका • बेगुसराई • भागलपुर • भोजपुर • मधुबनी • माधेपुर�� • मुंगेर • मुझफ्फरपुर • रोहतास • लखीसराई • वैशाली • सिवान • शिवहर • शेखपुरा • समस्तीपुर • सरन • सहर्सा • सीतामढी • सुपौल\nअरारिया • कटिहार • मुंगेर • समस्तीपुर • मुझफ्फरपूर • बेगुसराई • नालंदा • गया\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २४ जुलै २०१७ रोजी २३:४३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737233.51/wet/CC-MAIN-20200807231820-20200808021820-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/smallcontent/j539/", "date_download": "2020-08-08T01:06:05Z", "digest": "sha1:R3ZPJC77UPZ5LVTJ37ND5W2N3HNRWXG3", "length": 3927, "nlines": 78, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "J-539 – Small Content", "raw_content": "\n[ December 5, 2017 ] प्रारब्ध बदलण्याचं सामर्थ्य इष्टदैवतेत आहे\tबोधकथा\n[ November 5, 2017 ] सोनार आणि लोहार\tबोधकथा\n[ November 4, 2017 ] भाव तेथे देव\tबोधकथा\n[ November 4, 2017 ] स्वाभिमानाची जादू\tबोधकथा\n“रात्रीच्या वेळी पुलावरुन उडी मारुन पोहायला बंदी आहे.” गस्त घालणार्‍या हवालदाराने पुलावरुन नदीत डोकावणार्‍या तरुणाला हटकुन सांगितले “पण, मी पोहणार नाहीये, जीव देण्या साठी उडी मारायचा विचार आहे, “मग हरकत नाही.” हवालदार म्हणाला.\nआज नुकतीच एक नवीन म्हण ऐकली…\nगल्लीत ओळखत नाही कुत्रं आणि फेसबुकवर पाच हजार मित्र…\nगर्व आणि अहंकाराची चादर\nरामकृष्ण परमहंस यांचे अनेक शिष्य होते. परमहंस हे अनेक वेळा अध्यात्मिक मार्गातील आपले अनुभव शिष्यांना सागत असत. जेणेकरून या मार्गावरून ... >>\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737233.51/wet/CC-MAIN-20200807231820-20200808021820-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://abhivrutta.com/post/4943", "date_download": "2020-08-07T23:27:23Z", "digest": "sha1:2OV6S36G2ESGK5N554EDQ4XON3OYZGOZ", "length": 14233, "nlines": 127, "source_domain": "abhivrutta.com", "title": "नागपूर मेट्रोसंबंधी डॉ. नितीन राऊतांचे ‘असे’ वक्तव्य – ABHIVRUTTA", "raw_content": "\nनागपूर मेट्रोसंबंधी डॉ. नितीन राऊतांचे ‘असे’ वक्तव्य\nनागपूर मेट्रोसंबंधी डॉ. नितीन राऊतांचे ‘असे’ वक्तव्य\nनागपूर : शहरातील मेट्रो रेल्वे ही अन्य महानगरातील मेट्रोच्या तुलनेत अत्याध��निक असून मेट्रो रेल्वे पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे. सौर ऊर्जेवर चालणारी व ग्रीन मेट्रो असा नावलौकिक मिळविलेली मेट्रो नागपूरच्या विकासातील मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांनी व्यक्त केला. दीक्षा भूमीसमोरील मेट्रो भवनला पालमंत्र्यांनी भेट देऊन पाहणी केली व आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. विभागीय आयुक्त डॉ.संजीव कुमार, जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, कार्यकारी संचालक (प्रशासन) अनिल कोकाटे, संचालक (वित्त) एस. शिवनाथन, संचालक सुनील माथूर, संचालक प्रकल्प महेशकुमार व महामेट्रोचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. महामेट्रोचे काम गतीने होत असून झिरो माईल स्टेशनचा अधिक विकास करण्यात यावा, अशी अपेक्षा डॉ. राऊत यांनी व्यक्त केली. सिताबर्डी येथील किल्ल्याच्या ठिकाणी लेजर शो प्रस्तावित असून यासाठी मेट्रोने पुढाकार घ्यावा. झिरो माईल हा नागपूरचा ऐतिहासिक वारसा असून याठिकाणी झिरो माईल टॉवर उभारण्याबाबत मेट्रोने विचार करावा, असे ते म्हणाले. अंबाझरी येथील जैवविविधता उद्यान विकसित करण्याबाबत मेट्रोने पुढाकार घ्यावा, असे सांगून पालकमंत्री म्हणाले, विद्युत विभागाच्या पुढाकाराने कोराडी येथे एनर्जी पार्क उभारण्यात येणार आहे. या पार्कचे डिझाइन तयार करण्यासाठी मेट्रोने सहकार्य करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्‍त केली. ऑटोमोटीव्ह चौक ते एलआयसी चौकापर्यंत उभारण्यात येणाऱ्या डबल डेकर पुलाबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. पाच कि.मी. अंतर असलेल्या या पुलादरम्यान जरीपटका, कमाल चौक व इतवारा अशा बाजारपेठा आहेत. बाजारपेठेच्या ठिकाणी वाहनांची लॅन्डिंग व्यवस्था असावी, असे पालकमंत्री म्हणाले. याबाबत मेट्रो सकारात्मक विचार करेल असे श्री.दीक्षित यांनी सांगितले.\nमेट्रो भवनाची इमारत पाच मजल्याची असून रेन वॉटर हार्वेस्टिंग व सौर ऊर्जा ही या इमारतीची वैशिष्ट्ये आहेत. या इमारतीत पार्कींगची व्यवस्था भूमिगत असून तळ मजल्यावर मेट्रो प्रदर्शन आहे. हे प्रदर्शन रविवारी शाळा/महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी खुले ठेवण्यात येणार असल्याचे डॉ. दीक्षित यांनी सांगितले. दीक्षा भूमीला भेट देणाऱ्या भाविकांना हे प्रदर्शन खुले ठेवावे, असे पालकमंत्री म्हणाले. महामेट्रोबाबत कार्यकारी संचालक अनिल कोकाटे यांनी सादरीकरण केले. ८६८० कोटी रुपये खर्चाच्या पहिल्या टप्प्यातील प्रकल्पास केंद्र सरकारने २१ ऑगस्ट २०१४ रोजी मंजूरी दिली होती. महामेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील ३८ स्टेशनचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. प्रत्येक स्टेशनच्या छतावर सौर ऊर्जा निर्मिती पॅनल बसविण्यात आले असून सर्वच स्टेशन ग्रीन स्टेशन आहेत. सौर ऊर्जेद्वारे १४ मेगावॅट वीज निर्मिती होणार असून प्रत्येक स्टेशनवर चार्जिंग पॉईंटची सुविधा देण्यात आली आहे. त्यामुळे ईलेक्ट्रिकल वाहनांसाठी मेट्रो स्टेशन चार्जिंग पॉईंट ठरणार आहे. भविष्यातील प्रकल्प म्हणून महामेट्रोच्या टप्पा दोनचा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाने १९ मार्चला केंद्र सरकारला सादर केला आहे. ४३.८० कि.मी. लांबीचा हा प्रकल्प ६७१७ कोटी खर्चाचा आहे. या मार्गावर ३२ स्टेशन असणार असून खापरी ते बुटीबोरी, ऑटोमोटीव्ह चौक ते कन्हान, लोकमान्य नगर ते हिंगणा व पारडी ते ट्रान्सपोर्टनगर असा हा ४३.८० कि.मी. चा मेट्रो मार्ग प्रस्तावित आहे. नागपूर मेट्रो ही देशातील अत्याधुनिक आयएसओ नामांकित मेट्रो असून या मेट्रोला आतापर्यंत राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय दर्जाचे ११ पारितोषिक मिळाले असल्याचे डॉ. दीक्षित यांनी सांगितले.\nकृषिदिनी नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचविणार\n…असे आहेत सलून, ब्युटी पार्लर्स सुरू करण्यासंबंधी नियम\nशहरी बाई : हग्गीस नाही का\nअत्यंत दुर्दैवी घटना, एअर इंडियाच्या विमानाचे दोन तुकडे\nराज्यात भरारी पथके नेमण्याचे निर्देश\nरुग्णांकडून जादा खर्च वसूल करणे गंभीर\nभंडारा जिल्ह्यासंबंधी पालकमंत्र्यांचा मोठा निर्णय\nसद्गुरू रक्षाबंधन…संत राजिंदर सिंहजी महाराज – ABHIVRUTTA on सार्थ आयुष्यासाठी मित्राचं स्थान\nकोरोनामुळे मृत्यूचा असाही भयाण चेहरा – ABHIVRUTTA on कोरोनापासून बचावासाठी मास्क का आवश्यक\nउजेडाचे अध्यात्मिक महत्त्व…SAAY Pasaydaan – Abhivrutta on गुरुचे महत्त्व\nबाळासाहेब थोरात म्हणाले, टेस्ट-ट्रेसिंग-ट्रीटमेंट त्रिसूत्रीवर काम व्हावे\nमहावितरणकडून शासकीय रुग्णालयाला २० व्हेंटिलेटर्स\nसंस्कृत भाषेच्या पुन:जागरणासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा : राज्यपाल\nजनता कर्फ्यू यशस्वी, काही महाभाग रस्त्यांवरच\nशहरी बाई : हग्गीस नाही क��\nअत्यंत दुर्दैवी घटना, एअर इंडियाच्या विमानाचे दोन तुकडे August 8, 2020\nराज्यात भरारी पथके नेमण्याचे निर्देश August 8, 2020\nरुग्णांकडून जादा खर्च वसूल करणे गंभीर August 8, 2020\nभंडारा जिल्ह्यासंबंधी पालकमंत्र्यांचा मोठा निर्णय August 8, 2020\nशहरी बाई : हग्गीस नाही का\nअत्यंत दुर्दैवी घटना, एअर इंडियाच्या विमानाचे दोन तुकडे\nराज्यात भरारी पथके नेमण्याचे निर्देश\nरुग्णांकडून जादा खर्च वसूल करणे गंभीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737233.51/wet/CC-MAIN-20200807231820-20200808021820-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/editorial/manasa/toni-morrison/articleshow/70582191.cms", "date_download": "2020-08-08T00:27:08Z", "digest": "sha1:GJXLNVSMLXQJI6UOW5IXQ5B5WK6XRCEB", "length": 12877, "nlines": 110, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nकृष्णवर्णीय अमेरिकनांचा उच्चस्वरातून पुरस्कार करणाऱ्या टोनी मॉरिसन यांच्या निधनाने जागतिक साहित्यातील रसरशीत प्रवाह शांतावला. गेली सहा दशके आपल्या आफ्रिकन अमेरिकन अनुभवांना तीव्र उत्कटतेने साहित्यात साकारणारी ही लेखणी मौन झाली.\nकृष्णवर्णीय अमेरिकनांचा उच्चस्वरातून पुरस्कार करणाऱ्या टोनी मॉरिसन यांच्या निधनाने जागतिक साहित्यातील रसरशीत प्रवाह शांतावला. गेली सहा दशके आपल्या आफ्रिकन अमेरिकन अनुभवांना तीव्र उत्कटतेने साहित्यात साकारणारी ही लेखणी मौन झाली. जागतिक साहित्यातील सर्वोच्च असा नोबेल पुरस्कार मिळविणाऱ्या त्या पहिल्या आफ्रो-अमेरिकन साहित्यिक. त्यांच्या निधनाने जागतिक साहित्याचे नुकसान झाले आहे आणि एका प्रेरणादायी व्यक्तिमत्वाला जग मुकले. कृष्णवर्णी असल्याबद्दलचा तोवर बाळगला जाणारा न्यूनगंड त्यांनी झुगारून दिला आणि त्यालाच संपन्न अनुभवांची सामग्री मानून आत्मविश्वासाचा आणि सकारात्मक सूर साहित्यातून व्यक्त केला. मूळच्या लोरेन, ओहायो येथे जन्मलेल्या आणि हार्वर्डच्या पदवीधर असलेल्या मॉरिसन यांनी कारकिर्दीची सुरूवात रँडम हाऊस प्रकाशनात पाठ्यपुस्तकांच्या संपादक म्हणून केली. दोन वर्षांत त्या सदर प्रकाशनसंस्थेच्या कल्पित साहित्य विभागातील प्रथम कृष्णवर्णीय महिला संपादक बनल्या. तिथे असताना त्यांनी कृष्णवर्णीय साहित्याला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, अँजेल��� डेव्हिस, वोले सोयिंका, चिनुआ अचाबे, टोनी केड बांबरा आणि गेल जोन्स यांचे साहित्य प्रकाशित करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. पुढे त्यांनी स्वत:चे लिखाण सुरू केले. त्यांची दुसरी कादंबरी 'सुला', राष्ट्रीय पुरस्कारासाठी नामांकित झाली आणि त्यानंतरच्या 'सॉन्ग ऑफ सॉलोमन'ला राष्ट्रीय पातळीवरचा पुरस्कार मिळाल्याने त्यांचे नाव झाले. मात्र, त्यांची कीर्ती जगभर पोचली ते मार्गोरेट गार्नर या आफ्रिकन-अमेरिकन गुलामाच्या मुक्ततेच्या सत्यकथेची प्रेरणा असलेल्या 'बिलोव्हड' या कांदबरीतून. समीक्षक आणि वाचक दोघांकडूनही वाहवा मिळवणाऱ्या त्या एक दुर्मिळ साहित्यिक ठरल्या. पुढे त्यांना याच साहित्यकृतीसाठी पुलित्झर आणि नंतर नोबेल पारितोषिक मिळाले. स्वत: एक संपन्न आयुष्य जगताना जगालाही त्यांनी संपन्न केले.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\nअमर चित्रकथा : अमरसिंह...\nचालता बोलता संदर्भकोश : डॉ. श्रीपाद चितळे...\nभारतीय रंगभूमीचे शिल्पकार : इब्राहीम अल्काझी...\nपरिचित नेतृत्व: शशिधर जगदीशन...\nसमन्वयाचा विजय महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nसुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी रिया चक्रवर्तीला अटक होणार\n'संयुक्त राष्ट्रा'च्या गाडीतील आक्षेपार्ह सेक्स व्हिडिओ व्हायरल\nहरयाणा: सेक्स रॅकेट उघडकीस\nमार्क्ससाठी सेक्स घोटाळा: विरोधकांची CBI चौकशीची मागणी\nऔरंगाबादमध्ये जीवाची बाजी लावून तरुणांनी वाचवले बुडणाऱ्या तरुणाचे प्राण\nराफेल विमाने भारतात दाखल, नौदलाकडून स्वागत\nदेशचीनमधून बाहेर पडणाऱ्या विदेशी कंपन्यांना गुजरातचे रेड कार्पेट\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\nदेशकेरळ विमान दुर्घटनेतील मृतांची संख्या १७ वर, जखमींवर उपचार सुरू\nदेशदिल्लीत १२ वर्षांच्या निर्भयाची मृत्युशी झुंज, ICU मध्ये हलवले\nदेशकेरळ विमान दुर्घटना टेबलटॉप रनवेमुळे समजून घ्या दुर्घटनेचं कारण\nअन्य खेळ'राम मंदिराच्या भूमी पुजनाची शिळा अनेकांच्या छातीवर ठेवलीए' मोदीविरोधकांना डिवचले\nदेशकेरळमध्ये भीषण विमान अपघात; दोन पायलटसह १४ जण ठार\nहसा लेकोMarathi Joke: जुने दिवस आणि कलियुग\nनागपू��नागपुरातील करोनाचा 'हा' आकडा चिंता वाढवणारा\nविज्ञान-तंत्रज्ञानइंडियन ब्रँड Shinco चे ३ जबरदस्त टीव्ही लाँच, जाणून घ्या किंमत-फीचर्स\nहेल्थनिरोगी आरोग्यासाठी वयानुसार किती वेळ झोपणे ठरेल योग्य\nकार-बाइककिआ सॉनेटपासून टाटा HBX पर्यंत, ऑगस्टमध्ये या ४ कार येताहेत\nमोबाइलसर्वात जास्त विकला जाणारा अँड्रॉयड फोन झाला स्वस्त; नवी किंमत पाहा\nआजचं भविष्यमकर : स्वतःच्या आनंदात रममाण व्हाल; वाचा, आजचे राशीभविष्य\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737233.51/wet/CC-MAIN-20200807231820-20200808021820-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B6%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%A8%E0%A5%82", "date_download": "2020-08-08T01:11:14Z", "digest": "sha1:T76GH5XPKCZATT6JGALYH6B7NGJQZYG7", "length": 7785, "nlines": 34, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "शंतनू - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nशंतनू व सत्यवती. राजा रवि वर्मा यांचे चित्र.\nशंतनू हा महाभारतातील हस्तिनापूरचा भरतवंशी व चंद्रकुळातील राजा होता. तो राजा प्रतीपचा सर्वात लहान मुलगा व भीष्म, चित्रांगद व विचित्रवीर्य यांचा पिता होता.\nशंतनू व गंगासंपादन करा\nतरूणवयात शंतनू गंगेच्या प्रेमात पडतो व तिला लग्नाची मागणी घालतो. मात्र गंगा एका अटीवर लग्नास तयार होते. ती अट म्हणजे तिने काहीही केले तरी शंतनू तिला त्याचे कारण विचारणार नाही. शंतनू ही अट मान्य करतो व गंगेशी लग्न करतो. मात्र त्यांना पहिला मुलगा झाल्यावर लगेच गंगा नवजात बालकास नदीमध्ये टाकून देते. मात्र वचनबद्ध शंतनू तिला याचे कारण विचारू शकत नाही. अशाप्रकारे गंगा एकामागोमाग एक सात नवजात बालकांना गंगेत टाकून देते. आठव्या मुलाच्या जन्मानंतर मात्र शंतनू न रहावून तिला त्याचे कारण विचारतो. गंगा त्या शेवटच्या बालकास मारत नाही मात्र शंतनूने वचनभंग केल्यामुळे ती त्याला सोडून जाते. हा शेवटचा मुलगा देवव्रत (नंतरचा भीष्म) या नावाने महाभारतातील प्रमुख पात्राच्या रूपाने पुढे येतो.\nशंतनू व सत्यवतीसंपादन करा\nदेवव्रत मोठा झाल्यावर शंतनू त्याला हस्तिनापूरचा भावी राजा म्हणून घोषित करतो. एकदा शंतनू व देवव्रत शिकारीला गेले असता यमुना नदीच्या काठावर शंतनू सत्यवती या दाशराज नावा��्या कोळ्याच्या मुलीला पाहून तिच्या प्रेमात पडतो. तो दाशराजाला भेटून सत्यवतीची मागणी घालतो. परंतु 'सत्यवतीचा पुत्र हा हस्तिनापूरचा भावी राजा होणार असेल, तरच तिचा विवाह शंतनूशी होईल' अशी अट दाशराज घालतो. शंतनू ते मान्य करत नाही व तिथून परततो. मात्र देवव्रताला हे समजल्यावर तो दाशराजाला भेटून त्यांना वचन देतो की सत्यवतीचा पुत्रच हस्तिनापूरचा राजा बनेल. पण या वचनानेसुद्धा दाशराजाचे समाधान होत नाही. त्याला वाटत असते की सद्ध्या जरी देवव्रताने स्वतः राजा न होण्याचे वचन दिले असले तरी त्याच्या पुढील पिढ्या राजगादीवर आपला हक्क सांगतील. दाशराजाचे समाधान करण्यासाठी देवव्रत प्रतिज्ञा करतो की तो आजीवन ब्रह्मचारी राहील, ज्यामुळे सत्यवतीचे वंशजच हस्तिनापूरचे राजे बनतील. या भीषण प्रतिज्ञेमुळे देवव्रत पुढे भीष्म म्हणून ओळखला जाऊ लागतो.\nअशाप्रकारे सत्यवती व शंतनूचा विवाह होतो. व त्यांना चित्रांगद व विचित्रवीर्य ही दोन मुले होतात. मात्र आपल्यामुळेच भीष्माला ब्रह्मचर्याची प्रतिज्ञा करावी लागली या अपराधीभावनेमुळे यानंतर लवकरच शंतनूचा मृत्यू होतो. त्याच्या मृत्यूनंतर सत्यवती काही काळ भीष्माच्या मदतीने हस्तिनापूरच्या संत्तेचा सांभाळ करते व नंतर चित्रांगद हस्तिनापूरचा राजा बनतो.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी ०७:०९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737233.51/wet/CC-MAIN-20200807231820-20200808021820-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2020/08/02/atal-bihari-vajpayees-record-was-broken-by-narendra-modi/", "date_download": "2020-08-08T00:28:37Z", "digest": "sha1:2KWP2GOMZ4GA6NYTPPRWVFDQVHQ7U7U3", "length": 8647, "nlines": 40, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "अटल बिहारी वाजपेयींचा विक्रम नरेंद्र मोदींनी काढला मोडीत - Majha Paper", "raw_content": "\nअटल बिहारी वाजपेयींचा विक्रम नरेंद्र मोदींनी काढला मोडीत\nदेश, मुख्य / By माझा पेपर / अटल बिहारी वाजपेयी, नरेंद्र मोदी / August 2, 2020 August 2, 2020\nनवी दिल्ली – आणखी एका विक्रमाची नोंद देशाचे पंतप्रधान ��रेंद्र मोदी यांच्या नावावर झाली आहे. नरेंद्र मोदींनी भाजपचे सर्वात प्रदीर्घकाळ असलेले पंतप्रधान म्हणून विक्रम केला आहे. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा विक्रम देखील त्यांनी मोडीत काढला आहे. तसेच, पंतप्रधान पदावर सर्वात जास्त काळापर्यंत असलेले गैरकाँग्रेसी नेते म्हणून देखील पंतप्रधान मोदींनी विक्रम केला आहे.\nअटल बिहारी वाजपेयी हे मोदींच्या अगोदर सर्वात प्रदीर्घकाळ गैरकाँग्रेसी पंतप्रधान होते. तर, अटल बिहारी वाजपेयी हे सलग २ हजार २५६ दिवस पंतप्रधान पदावर होते. अटल बिहारी वाजपेयी १९ मार्च १९९८ रोजी पंतप्रधान बनले होते. जे सलग २२ मे २००४ पर्यंत पंतप्रधान पदावर होते. त्यांचा पहिला कार्यकाळ १९ मार्च १९९८ ते १३ ऑक्टोबर १९९९ पर्यंत होता. तर दुसरा कार्यकाळ १३ ऑक्टोबर ते २२ मे २००४ पर्यंत होता.\nतर, २ हजार २६० दिवसांपासून आजतागायत पंतप्रधान पदावर सद्यस्थितीस देशाच्या पंतप्रधान पदावर विराजमान असलेले नरेंद्र मोदी हे कायम असल्यामुळे पंतप्रधान पदावर सर्वात जास्त काळ राहिलले पहिले गैरकाँग्रेसी व भाजप नेता म्हणून त्यांच्या नावे विक्रम झाला आहे.\n२६ मे २०१४ पासून नरेंद्र मोदी यांचा कार्यकाळ सुरू झाला असून, तो अद्यापही सुरूच आहे. भाजप २०१४ मध्ये प्रचंड बहुमत मिळवत देशात सत्तेत आल्यानंतर २६ मे २०१४ रोजी नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली होती. २०१९ मध्ये त्यांचा पहिला कार्यकाळ संपला होता. मात्र, पुन्हा एकदा २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने घवघवीत यश मिळवत सत्ता मिळवली आणि नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान झाले.\nदेशाला स्वातंत्र्यानंतर १९४७ पासून ते २०२० पर्यंत १५ पंतप्रधान मिळाले आहेत. देशाचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या नावावर सर्वाधिक काळ पंतप्रधान पदावर राहण्याचा विक्रम आहे. ६ हजार १३० दिवस ते पंतप्रधान पदावर होते. जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर इंदिरा गांधी यांच्या नावावर सर्वाधिक काळ पंतप्रधान राहण्याचा विक्रम आहे. देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनलेल्या इंदिरा गांधी ५ हजार ८२९ दिवस पंतप्रधान पदावर होत्या. २४ जानेवारी १९६६ ते २४ मार्च १९७७ म्हणजेच ११ वर्षे ५९ दिवस त्या सलग पंतप्रधान पदावर होत्या. त्यानंतर दुसऱ्यांदा १४ जानेवारी १९८० पासून ते ३१ ऑक्टोबर १९८४ पर्यंत पंतप्र��ान पद त्यांनी सांभाळले. इंदिरा गांधींच्या नंतर मनमोहन सिंग हे सर्वाधिक काळापर्यंत पंतप्रधान पदावर होते. ते यूपीए -१ व यूपीए -२ सरकारमध्ये २००४ ते २०१४ पर्यंत म्हणजेच १० वर्षे पंतप्रधान होते. त्यांच्या नावावर ३ हजार ६५६ दिवस पंतप्रधान पदावर राहण्याचा विक्रम आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737233.51/wet/CC-MAIN-20200807231820-20200808021820-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/former-indian-football-player-chuni-goswami-passed-away/", "date_download": "2020-08-07T23:50:23Z", "digest": "sha1:Z5LA4MBEXQKT4X7IYJYIFADJHEJ7SOK2", "length": 17389, "nlines": 158, "source_domain": "www.saamana.com", "title": "हिंदुस्थानला फुटबॉलमध्ये ‘सुवर्ण’युग दाखवणारे पद्मश्री व अर्जुन पुरस्कार विजेते चुन्नी गोस्वामी यांचे निधन | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nवकिलांना सध्या तरी रेल्वेतून प्रवास करता येणार नाही\nपावसाची विश्रांती, पालिकेचे काम सुरू\nउद्योजकांसाठी डिजिटल सर्टिफिकेट ऑफ ओरिजिन, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची माहिती\nमहानिर्मितीच्या संचालक नियुक्तीला लॉकडाऊनचा फटका\nएअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघात, दोन्ही पायलटसह 14 जणांचा मृत्यू, 15…\nCorona Vaccine – सिरम इन्स्टिट्यूट बिल गेट्स यांच्या मदतीने 10 कोटी…\nमातृभाषेतून शिक्षण का आहे महत्त्वाचं\nसोने-चांदीच्या दरात विक्रमी वाढ, चांदी 78 हजार पार; जाणून घ्या आजचे…\nचर्चा तर होणार ना भाऊ.. पाणीपुरी खाता-खाता प्रेमात पडली, ठेल्यावाल्यासोबत फरार…\nराम मंदिर : पाकिस्तानी क्रिकेटपटूने ट्विट केले ‘जय श्रीराम’, म्हणाला वाईटावर…\nबेरूत स्फोट किती भयानक होता ते या दृश्यांवरून कळेल\nचीनमध्ये सापडला नवीन व्हायरस, 60 लोकांना लागण, 7 जणांचा मृत्यू; जाणून…\nहिंदुस्थान विरोधातील मोर्चावर पाकिस्तानमध्ये ग्रेनेड हल्ला, सिंधुदेश रेव्होल्यूशनरी आर्मीने घेतली जबाबदारी\nलेबनॉनची राजधान�� बैरूत प्रचंड धमाक्यात नेस्तनाबूत, 100 ठार, 4 हजार जखमी\n2021 च्या टी-20 ‘वर्ल्डकप’चे यजमानपद हिंदुस्थानला, आयसीसीची घोषणा\nसंघ मालकांच्या मागण्या वाढल्या, विवोने माघार घेतल्यानंतर आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी…\nकोरोना इफेक्ट , कुस्तीपटूंचे राष्ट्रीय शिबीर पुढे ढकलले\nनदालची अमेरिकन ओपनमधून माघार ,कोरोनाची परिस्थिती व वेळापत्रकावर नाराज\nआशियाई स्तरावर उत्तुंग झेप घ्यायचीय हिंदुस्थानी महिला संघाची बास्केटबॉलपटू श्रुती अरविंद…\nसामना अग्रलेख – भुकेला भस्मासुर\nमुद्दा – बाप्पा, आम्हाला कोकणात जाऊ दे\nलेख – नवीन शैक्षणिक धोरण -अपेक्षा आणि वास्तव\nसामना अग्रलेख – मिस्टर ओवेसी, आता तरी रडणे थांबवा\nसंकर्षण आता गायनात आजमावणार नशीब\nभारत गणेशपुरे यांचा मोबाईल चोरीला, ऐका हा भयंकर किस्सा\nपाहा राणा दगुब्बती व मिहिकाच्या हळदीचे फोटो\n आर्थिक संकटामुळे अभिनेत्रीने केली आत्महत्या, कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह\nHealth Tips – लैंगिक क्षमतेवर होतो वाईट परिणाम, ‘या’ सवयी आत्ताच…\nTechno Tips : कॅम स्कॅनर हटवा, डॉक्युमेंट स्कॅन करण्यासाठी ही जबरदस्त…\nVideo – आयुर्वेदात महिलांच्या मासिक धर्माबाबत काय सांगितलंय ते ऐका\nTips : एक ग्लास घरगुती ज्युस तुमची ढेरी कमी करेल\nअंतरंग – भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे\nरोखठोक – त्यांचं नक्की कसं चाललंय\nहिंदुस्थानी कामगार आणि आव्हाने\nहिंदुस्थानला फुटबॉलमध्ये ‘सुवर्ण’युग दाखवणारे पद्मश्री व अर्जुन पुरस्कार विजेते चुन्नी गोस्वामी यांचे निधन\nहिंदुस्थानला फुटबॉलमध्ये ‘सुवर्ण’युग दाखवणारे माजी कर्णधार चुन्नी गोस्वामी यांचे निधन आज गुरुवारी निधन झाले. वयाच्या 82 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गोस्वामी यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या निधनाची माहिती दिली. ते दीर्घ काळापासून आजारी होते. आज सकाळीच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली.\n1962 ला झालेल्या आशियाई खेळात हिंदुस्थानच्या फुटबॉल संघाने सुवर्णपदक जिंकले होते, या संघाचे गोस्वामी कर्णधार होते. तसेच बंगाल क्रिकेट संघाकडून त्यांनी प्रथमश्रेणी क्रिकेटही खेळले होते. हिंदुस्थान सरकारने या अष्टपैलू खेळाडूला पद्मश्री आणि क्रीडा क्षेत्रातील मानाचा अर्जुन पुरस्कार देऊन गौरव केला होता.\nगोस्वामी हे दीर्घ काळापासून आज���री होते. गुरुवारी सकाळी त्यांची तब्येत जास्तच खालावल्याने त्यांना कोलकाता येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान ह्रदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.\n1962 ला आशिया खेळात हिंदुस्थानच्या फुटबॉल संघाने सुवर्णपदक जिंकले. 1964 ला झालेल्या स्पर्धेत हिंदूदुस्थानचा संघ अंतिम फेरीत पोहोचला होता. या दोन्ही वेळेस गोस्वामी कर्णधार होते. कोलकाताचा प्रसिध्द फुटबॉल क्लब मोहन बागानचे आजीवन सदस्य राहिले. ते फक्त फुटबॉलपटूच नाही तर उत्तम क्रिकेट खेळाडू देखील होते. तसेच ते जबरदस्त हॉकी खेळाडूही होते.\n27 व्या वर्षी घेतला संन्यास\nगोस्वामी यांनी 1957 ला आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये पदार्पण केले. फक्त 27 व्या वर्षी त्यांनी आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेतली. मात्र मोहन बागानकडून ते खेळत राहिले.\nगोस्वामी एक उत्तम क्रिकेट खेळाडूही होते..1966 ला वेस्ट इंडिजचा संघ हिंदुस्थानच्या दौऱ्यावर आला होता. त्यावेळी हनुमंत सिंह यांच्या नेतृत्वाखाली एक संघ वेस्ट इंडिजशी सराव लढत खेळला होता. इंदूरमध्ये झालेल्या या लढतीत गँरी सोबर्स यांच्या संघाचा 8 विकेट्सने पराभव झाला होता. या लढतीत गोस्वामी यांनी 8 बळी घेतले होते. तसेच 1971-72 ला ते बंगाल संघाचे कर्णधार राहिले आणि संघाला रणजी स्पर्धेत अंतीम फेरीपर्यंत पोहोचवले. अंतिम फेरीत त्यांना मुंबईकडून पराभव स्वीकारावा लागला.\nसामना अग्रलेख – भुकेला भस्मासुर\nवकिलांना सध्या तरी रेल्वेतून प्रवास करता येणार नाही\nसंकर्षण आता गायनात आजमावणार नशीब\nपावसाची विश्रांती, पालिकेचे काम सुरू\nउद्योजकांसाठी डिजिटल सर्टिफिकेट ऑफ ओरिजिन, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची माहिती\nमहानिर्मितीच्या संचालक नियुक्तीला लॉकडाऊनचा फटका\nमुंबईत आज 862 नवे रुग्ण, 45 जणांचा मृत्यू; एका दिवसात 1,236...\nपरभणी जिल्ह्यात 427 रुग्णांवर उपचार सुरू, 82 रुग्णांची वाढ\nश्रीरामपूर – रूळ ओलांडताना रेल्वे इंजिनाच्या धडकेत 40 मेंढ्या ठार\nहवाईमार्गे मुंबईत आल्यास क्वारंटाईन व्हावेच लागणार पालिका प्रशासनाचे पुन्हा स्पष्टीकरण\nपडलेली झाडे, गाळ तात्काळ काढा बीबीडी चाळ, ना. म. जोशी मार्गाची...\nएअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघात, दोन्ही पायलटसह 14 जणांचा मृत्यू, 15...\nसाचलेल्या दूषित पाण्यापासून दूर राहा लेप्टोस्पायरोसिस टाळण्यासाठी पालि��ेचे आवाहन\nदेवीच्या मंदिराचा कळस चोरणाऱ्या आरोपीस 2 तासात अटक, शिरूर पोलिसांची कारवाई\nकोरोनाला थोपविण्यात हलगर्जी नको, रुग्णांना वेळीच उपचार देऊन मृत्यू दर कमी...\nया बातम्या अवश्य वाचा\nसामना अग्रलेख – भुकेला भस्मासुर\nवकिलांना सध्या तरी रेल्वेतून प्रवास करता येणार नाही\nसंकर्षण आता गायनात आजमावणार नशीब\nपावसाची विश्रांती, पालिकेचे काम सुरू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737233.51/wet/CC-MAIN-20200807231820-20200808021820-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/after-shivsena-mp-sanjay-raut-mns-chief-raj-thackeray-raises-doubts-about-sonu-soods-social-work/articleshow/77277392.cms", "date_download": "2020-08-07T23:51:31Z", "digest": "sha1:Y7JDD3DPCQYHTP5JGMGZJIDK5QCLOKXO", "length": 14879, "nlines": 120, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nSonu Sood: सोनू सूदच्या मागे कोण आहे हे भविष्यात कळेलच-राज ठाकरे\nशिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अभिनेता सोनू सूद याच्याबद्दल परखड मत मांडलंय. सोनूच्या मागे कोणीतरी असावं, असं राज यांनी म्हटलंय. (Raj Thackeray on Sonu Sood)\nमुंबई: लॉकडाऊनच्या काळात परराज्यातील मजुरांना त्यांच्या घरी पोहोचवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मदत करणारा अभिनेता सोनू सूद याच्या कामाचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कौतुक केलं आहे. मात्र, सोनू सूद करत असलेल्या कामाचा आवाका आणि त्याची क्षमता याबाबत त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. 'सोनू सूदला कोणाचं आर्थिक पाठबळ आहे ते भविष्यात कळेलच,' असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. (Raj Thackeray on Sonu Sood)\nलॉकडाऊनच्या काळात स्थलांतरित मजुरांना त्यांच्या गावी पोहोचवण्यासाठी सोनू सूदनं मोफत बसगाड्यांची व्यवस्था केली. रेल्वे गाड्यांची व्यवस्था केली. स्थलांतरितांसाठी देवदूत ठरलेल्या सोनूच्या कामाचं सर्वत्र कौतुक झालं. मात्र, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी त्याच्याबद्दल लेख लिहिल्यानंतर त्याचं भाजपशी कनेक्शन असल्याची चर्चा होऊ लागली. त्यावरून बरीच चर्चा झाली. मात्र, सोनू सूदनं काम सुरूच ठेवलं. आताही तो कोकणातील गणेशभक्तांसाठी गाड्यांची व्यवस्था करत आहे. याबद्दल राज ठाकरे यांना विचारलं असता त्यांनी सोनूच्या आर्थिक क्षमतेबद्दल शंका उपस्थित केली. 'एबीपी माझा' या वृत्तवाहिनीवरील एका कार्यक्रमात ते बोलत होते.\nउद्धव ठाकरे टीव्हीवर दिसले; काम दिसलंच नाही- राज ठाकरे\n'सोनू सूद चांगलं काम करतोय त्याबाबत दुमत नाही. इतरांसाठी काम करण्याची सगळ्यांची इच्छा असते, पण आर्थिक परिस्थितीमुळे ते करता येत नाही. सोनू सूद जे काम करतोय ते त्याचं एकट्याचं डोकं आहे असं मला वाटत नाही. त्याला कोणीतरी आर्थिक मदत करत असावं. तो काही काही एवढा मोठा कलाकार नाही किंवा श्रीमंत नाही. तो चांगला अभिनेता असेलही, पण त्याची आर्थिक बाजू इतकी भक्कम नाही. तरीही तो मदत करतोय. त्याची आर्थिक स्थिती काय आहे त्यामागे कोण आहे, हे एकदा तपासलं पाहिजे,' असं मतही त्यांनी व्यक्त केलं.\nमनोरंजन क्षेत्राला मोकळीक द्यायला हवी\nलॉकडाऊनमधून मनोरंजन क्षेत्राला आता मोकळीक द्यायला हवी. तिथे उगाच काही वाकडेतिकडे नियम लावता कामा नये. आज जगातील अनेक देशांत सगळं काही सुरळीत झालं आहे. पुरेशी काळजी घ्यायला पाहिजे पण आता बंद ठेवणं हा मार्ग नाही,' असंही ते म्हणाले.\nहेही वाचा: अस्मा शेखच्या मदतीला शिवसेना धावली; घर, नोकरी मिळवून देणार\nLive: राज्यात आतापर्यंत २ लाख ४८ हजार रुग्ण करोनामुक्त\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nAdv: अमेझॉन प्राईम डे सेल; आज अखेरचा दिवस\nAvinash Jadhav: मै हू ना... राज ठाकरेंचा अविनाश जाधवांन...\nAaditya Thackeray: 'पावसात बाहेर पडण्यासारखी मुंबई ठेवल...\nAmruta Fadnavis: अमृता फडणवीसांच्या ट्वीटला शिवसेनेचं त...\nAaditya Thackeray आदित्य ठाकरे यांनी मौन सोडले; सुशांतच...\nRaj Thackeray: मुख्यमंत्र्यांच्या कामाबद्दल राज ठाकरे म्हणाले... महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nसुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी रिया चक्रवर्तीला अटक होणार\n'संयुक्त राष्ट्रा'च्या गाडीतील आक्षेपार्ह सेक्स व्हिडिओ व्हायरल\nहरयाणा: सेक्स रॅकेट उघडकीस\nमार्क्ससाठी सेक्स घोटाळा: विरोधकांची CBI चौकशीची मागणी\nऔरंगाबादमध्ये जीवाची बाजी लावून तरुणांनी वाचवले बुडणाऱ्या तरुणाचे प्राण\nराफेल विमाने भारतात दाखल, नौदलाकडून स्वागत\nसाताराचौथीही लेक म्हणून गर्भपात; सातारा जिल्हा रुग्णालयाविरुद्ध संताप\nAdv: अमेझॉन प्राईम डे सेल; आज अखेरचा दिवस\nमुंबईकोविड लढ्य���त महाराष्ट्र देशासाठी उदाहरण ठरेल; केंद्राने केले कौतुक\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\nबातम्यामुंबई इंडियन्सकडून सचिनचा गौरव, व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल\nविदेश वृत्त'हा' देश जगातील दहशतवादाचा क्रमांक एकचा पुरस्कर्ता; अमेरिकेची टीका\nमनोरंजनआता गायिकेकडून संकर्षण कऱ्हाडे घेतोय गाण्याचे धडे\nअर्थवृत्तमोफत वाटण्याची परवानगी नाकारली; २६ टन आईस्क्रीम फेकून दिले\nदेशभूमिपूजन: राम भक्तांवरील कारवाई महागात पडली, २ अधिकाऱ्यांच्या बदल्या\nदेशदरोडेखोर नवरी; दोघांना फसवून तिसऱ्यासोबत अमेरिकेत पळाली\nमोबाइलसर्वात जास्त विकला जाणारा अँड्रॉयड फोन झाला स्वस्त; नवी किंमत पाहा\nहेल्थकरोना काळात करा गुलकंदाचे सेवन, व्हाल काहीच मिनिटांत स्ट्रेस फ्री\nहेल्थनिरोगी आरोग्यासाठी वयानुसार किती वेळ झोपणे ठरेल योग्य\nविज्ञान-तंत्रज्ञानइंडियन ब्रँड Shinco चे ३ जबरदस्त टीव्ही लाँच, जाणून घ्या किंमत-फीचर्स\nबातम्यासंकष्ट चतुर्थी : श्रावणात अद्भूत योग; जाणून घ्या, महत्त्व व चंद्रोदय वेळ\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737233.51/wet/CC-MAIN-20200807231820-20200808021820-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/india-news/encounter-has-started-between-terrorists-and-security-forces-in-pinglan-area-of-pulwama-district-in-south-kashmir/articleshow/68041165.cms", "date_download": "2020-08-08T01:18:32Z", "digest": "sha1:YP7SMDKJ6MKBME5BQ4PVA3XQH2ZHIDUV", "length": 14842, "nlines": 112, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "आजचा मुकाबला: पुलवामा सामना :चकमकीत मेजरसह ५ जवान शहीद\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nपुलवामा सामना :चकमकीत मेजरसह ४ जवान शहीद\nपुलवामा जिल्ह्यातील पिंगलान भागात आज पहाटे दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत ४ भारतीय जवान शहीद झाले आहेत. शहिदांमध्ये एक मेजरचा समावेश आहे. पुलवामा हल्ल्यानंतर सुरक्षा दलाने छेडलेल्या दहशतवाद्यांविरुद्धच्या मोहिमेअंतर्गत भारतीय जवानांनी आज पहाटे २ ते ३ दहशतवाद्यांना घेरले. त्या दरम्यान झालेल्या चकमकीत ४ भारतीय जवानांना वी��मरण आले.\nपुलवामा चकमक: चार जवान शहीद\nसुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी रिया चक्रवर्तीला अटक होणार\n'संयुक्त राष्ट्रा'च्या गाडीतील आक्षेपार्ह सेक्स व्हिडिओ व्हायरल\nहरयाणा: सेक्स रॅकेट उघडकीस\nपुलवामा जिल्ह्यातील पिंगलान भागात आज पहाटे दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत ४ भारतीय जवान शहीद झाल्याचे वृत्त आहे. शहिदांमध्ये एक मेजरचा समावेश आहे.\nपुलवामा हल्ल्यानंतर सुरक्षा दलाने छेडलेल्या दहशतवाद्यांविरुद्धच्या मोहिमेअंतर्गत भारतीय जवानांनी मध्यरात्रीनंतर दहशतवाद्यांना सर्व बाजूंनी घेरले.\nत्या दरम्यान झालेल्या चकमकीत ४ भारतीय जवानांना वीरमरण आले. चकमकीदरम्यान एका नागरिकाचाही मृत्यू झाल्याचेही वृत्त आहे.\nपुलवामा जिल्ह्यातील पिंगलान भागात आज पहाटे दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत ४ भारतीय जवान शहीद झाल्याचे वृत्त आहे. शहिदांमध्ये एक मेजरचा समावेश आहे. पुलवामा हल्ल्यानंतर सुरक्षा दलाने छेडलेल्या दहशतवाद्यांविरुद्धच्या मोहिमेअंतर्गत भारतीय जवानांनी मध्यरात्रीनंतर दहशतवाद्यांना सर्व बाजूंनी घेरले. त्या दरम्यान झालेल्या चकमकीत ४ भारतीय जवानांना वीरमरण आले. चकमकीदरम्यान एका नागरिकाचाही मृत्यू झाल्याचेही वृत्त आहे.\nपुलवामा जिल्ह्यातील पिंगलान भागात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर भारतीय लष्कराच्या ५५ राष्ट्रीय रायफल्स , सीआरपीएफ आणि एसओजीच्या जवानांनी मध्यरात्रीनंतर परिसराला घेरले. हे लक्षात येताच दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार करायला सुरू केले. यात मेजरसह ५ भारतीय जवान शहीद झाले. शहिदांमध्ये मेजर डी. एस. डोंडियाल, हेड कॉन्स्टेबल सावे राम, शिपाई अजय कुमार आणि शिपाई हरी सिंग यांचा समावेश आहे.\nमात्र गेल्या तीन तासांपासून दोन्ही बाजूंनी गोळीबार बंद झालेला असून, भारतीय जवानांनी शोधमोहीम सुरूच ठेवली आहे. भारतीय जवानांनी घेरलेले दहशतवादी जैश-ए-मोहम्मद याच संघटनेचेच आहेत. हे सर्व दहशतवादी आदिल अहमद डार याचेच सहकारी असल्याची माहिती मिळते आहे.\nभारतीय जवानांनी पिंगलान परिसराला सर्व बाजूंनी घेरले आहे. दरम्यान, पुलवामा जिल्ह्यातील इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद ठेवण्याच आली आहे.\nचारच दिवसांपूर्वी, १४ फेब्रुवारीला पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या बसवर आत्मघाती हल्ला केला होता. या हल��ल्यात ४० जवान शहीद झाले. त्यानंतर भारतीय लष्कराला दहशतवाद्यांविरोधात कारवाई करण्याचे पूर्ण स्वातंत्र देण्यात आले.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\nसुशांत सिंह मृत्यू : सीबीआयकडून रियासह सहा जणांविरोधात ...\nराम मंदिर भूमिपूजनापूर्वी अखेर अडवाणींनी सोडले मौन, म्ह...\nसुशांतसिंह प्रकरणी बिहार सरकारची सुप्रीम कोर्टात धक्काद...\n‘बेरोजगारीने युवक अस्वस्थ’ महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nसुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी रिया चक्रवर्तीला अटक होणार\n'संयुक्त राष्ट्रा'च्या गाडीतील आक्षेपार्ह सेक्स व्हिडिओ व्हायरल\nहरयाणा: सेक्स रॅकेट उघडकीस\nमार्क्ससाठी सेक्स घोटाळा: विरोधकांची CBI चौकशीची मागणी\nऔरंगाबादमध्ये जीवाची बाजी लावून तरुणांनी वाचवले बुडणाऱ्या तरुणाचे प्राण\nराफेल विमाने भारतात दाखल, नौदलाकडून स्वागत\nमुंबईएअर इंडिया विमान अपघातात महाराष्ट्रातील वैमानिकाचा मृत्यू\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\nदेशकेरळ विमान दुर्घटनेतील मृतांची संख्या १७ वर, जखमींवर उपचार सुरू\nLive: कोल्हापूरात दिवसभरात २४० करोना बाधित रुग्ण आढळले\nहसा लेकोMarathi Joke: जुने दिवस आणि कलियुग\nनागपूरनागपुरातील करोनाचा 'हा' आकडा चिंता वाढवणारा\nअन्य खेळ'राम मंदिराच्या भूमी पुजनाची शिळा अनेकांच्या छातीवर ठेवलीए' मोदीविरोधकांना डिवचले\nदेशकेरळमध्ये भीषण विमान अपघात; दोन पायलटसह १४ जण ठार\nमुंबईरिया चक्रवर्तीची ८ तास चौकशी; कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता\nमोबाइलसर्वात जास्त विकला जाणारा अँड्रॉयड फोन झाला स्वस्त; नवी किंमत पाहा\nरिलेशनशिपभावाच्या संगतीत बहिण बनू शकते एक चांगली व्यक्ती, आम्ही नाही विज्ञान म्हणतंय हे\nआजचं भविष्यमकर : स्वतःच्या आनंदात रममाण व्हाल; वाचा, आजचे राशीभविष्य\nकार-बाइककिआ सॉनेटपासून टाटा HBX पर्यंत, ऑगस्टमध्ये या ४ कार येताहेत\nविज्ञान-तंत्रज्ञानइंडियन ब्रँड Shinco चे ३ जबरदस्त टीव्ही लाँच, जाणून घ्या किंमत-फीचर्स\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737233.51/wet/CC-MAIN-20200807231820-20200808021820-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/woman-teacher-physical-relation-pupil-classroom/", "date_download": "2020-08-07T23:43:26Z", "digest": "sha1:LVIZ2YZBWE7WXHSRSLUCSAEG23QQVQNH", "length": 14035, "nlines": 178, "source_domain": "policenama.com", "title": "woman teacher physical relation pupil classroom | विद्यार्थ्यासोबत वर्गातच ठेवले शिक्षिकेनं 'संबंध', नंतर 'घरी' घेवुन गेली | policenama.com", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nSSR Case : सुशांतच्या डायरीतील पानं कुणी फाडली , महत्त्वाचे पुरावे मिटवल्याचा संशय\nPune : पंचवटी ते सेनापती बापट रोड व पौड रोड भुयारी मार्गास संरक्षण खात्याची मंजुरी :…\n‘कोरोना’मुक्त पोलीस देणार ‘कोरोना’ बाधितांना…\nविद्यार्थ्यासोबत वर्गातच ठेवले शिक्षिकेनं ‘संबंध’, नंतर ‘घरी’ घेवुन गेली\nविद्यार्थ्यासोबत वर्गातच ठेवले शिक्षिकेनं ‘संबंध’, नंतर ‘घरी’ घेवुन गेली\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिकेच्या वॉशिंग्टनमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एक विवाहित शिक्षिका आपल्या विद्यार्थ्याबरोबर शारीरिक संबंध ठेवत असे. तसेच ती त्याला घरी आणि बागेमध्ये देखील घेऊन जात असे. याप्रकरणी न्यायालयाने तिला शिक्षा सुनावली आहे. ओलिविया असे या आरोपी शिक्षिकेचे नाव आहे.\nमिळालेल्या माहितीनुसार, पीडित विद्यार्थी हा 16 वर्षांचा असताना तिने त्याच्याबरोबर पहिल्यांदा संबंध बनविले होते. त्यानंतर आपल्या वैवाहिक आयुष्यावर लक्ष केंद्रित करायचे असल्याचे म्हणत त्याच्याबरोबरच संबंध तोडून टाकले. मात्र त्यानंतर तिच्या पतीबरोबर देखील तिचा घटस्फोट झाला. अन्य विद्यार्थ्यांबरोबर देखील तिचे संबंध आहे कि नाहीत याचा पोलीस तपास करत आहेत. कोर्टाने तिला शिक्षा सुनावली असून अन्य ठिकाणी काम करण्यास देखील तिच्यावर बंदी घातली आहे. वॉशिंग्टनमध्ये नियमानुसार सेक्स करण्याचे वय हे 16 असून शिक्षिका किंवा प्रमुख पदावर असणाऱ्या व्यक्तींसाठी हे नियम फार कडक आहेत.\nदरम्यान, आपल्या पतीला धोका दिल्याचे तिने कोर्टात मान्य केले असून 2016 मध्ये तिला याप्रकरणात अटक करण्यात आली होती.\nतुम्ही रात्री झोपताना केस धुता का होऊ शकते ‘ही’ समस्या\n‘या’ 3 पद्धतीने मनाला ठेवा काबूत, सुखी आणि समाधानी आयुष्यासाठी जरूरी\n‘ही’ आहेत दम्याची १० लक्षणे, खोकला साधा समजून दुर्लक्ष करू नका\nधुम्��पानापासून दूर राहणारांना जपानी कंपनीकडून ‘या’ सोयी, सवलती\n‘बॉडीक्लॉक’ बिघडले तर आरोग्यही बिघडते, ‘या’ 5 प्रकारे घ्या काळजी\nएकट्याने जेवण करण्याचे ‘हे’ आहेत 5 धोके निर्माण होतात आरोग्य समस्या\nथोडा व्यायाम करा…आणि टेन्शन पळवून लावा, जाणून घ्या खास उपाय\nपोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\n‘जनाची नाहीतर मनाची तरी’ राहुल गांधींनी देशाची माफी मागावी, भाजपाची मागणी\n‘परफॉर्म’ करण्यासाठी ‘पॉप’ सिंगर केटी पेरी मुंबईत, ‘शॉपिंग’ अन् ‘बॉलिवूड’बद्दल उत्साहित (व्हिडिओ)\n‘निष्ठूर’ आईनं स्वतःच्या प्रियकराचं ‘लग्न’ पोटच्या मुलीशी…\nCoronavirus : ‘करोना’ग्रस्तांचा सर्व खर्च राज्य सरकार करणार\nपुण्यातील चिंचवड परिसरात 19 वर्षाच्या तरुणाकडून 12 वर्षाच्या मुलीवर…\nपाठीत गोळी घुसली मात्र 3 दिवस झाडाखालीच राहिला पडून\nआईला मारहाण करणाऱ्या मोठ्या भावाचा लहान भावाकडून खून\nपुण्यात कॅनॉलमध्ये बुडून इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याचा मृत्यू\nSSR Case : सुशांतच्या डायरीतील पानं कुणी फाडली \nसोनू सूदनं आता केला 1 लाख स्थलांतरित मजूरांना नोकरी देण्याचा…\nSSR Case : आत्महत्येच्या एक दिवस अगोदर सुशांतशी…\nरिया चक्रवर्तीच्या कॉल डिटेल्समध्ये खुलासा \nSSR Case : रिया पाठोपाठ श्रृती मोदी ED कार्यालयात हजर\nRBI च्या पतधोरणानंतर कर्ज झालं स्वस्त, ‘या’ दोन…\nBOI Recruitment 2020 : बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची संधी,…\nPositive Pay : आता ‘चेक’द्वारे व्यवहार करणं होईल…\n‘कोरोना’ काळात बदलली लोकांची खर्च करण्याची…\n‘कोविड’ लढ्यात महाराष्ट्र देशासाठी ठरेल उदाहरण,…\nSSR Case : सुशांतच्या डायरीतील पानं कुणी फाडली \nविधानपरिषदेवर खेळाडू कोट्यातून काका पवार यांना संधी द्या,…\nPune : पंचवटी ते सेनापती बापट रोड व पौड रोड भुयारी मार्गास…\nकर्नाटक : सरकारी कर्मचाऱ्याचा ‘कोरोना’मुळे…\n‘कोरोना’मुक्त पोलीस देणार ‘कोरोना’…\nसोन्याच्या किमतींमध्ये सलग 16 व्या दिवशी…\nकेरळमध्ये Air India Express च्या विमानाला मोठा अपघात\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\n‘कोरो��ा’ काळात बदलली लोकांची खर्च करण्याची पद्धत, ‘या’…\nवाढीव वीजदेयकात सवलत देण्यास उच्च न्यायालयाचा नकार \nमशिदीच्या कार्यक्रमासाठी जाणार का CM योगी आदित्यनाथ म्हणाले…\nविजय मल्ल्या प्रकरणातील कागदपत्रे ‘गायब’, सुप्रीम कोर्टानं…\nअजितदादा मनसे नगरसेवकावर भडकले, म्हणाले – ‘लांबून बोला,…\nमोदी सरकार देतंय 2000 रूपयांनी स्वस्त सोनं खरेदी करण्याची सुवर्णसंधी, जाणून घ्या\n7 ऑगस्ट राशिफळ : मकर\nPune : पंचवटी ते सेनापती बापट रोड व पौड रोड भुयारी मार्गास संरक्षण खात्याची मंजुरी : आमदार सिद्धार्थ शिरोळे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737233.51/wet/CC-MAIN-20200807231820-20200808021820-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.aathavanitli-gani.com/Song/Kalpanecha_Kunchala", "date_download": "2020-08-07T23:37:57Z", "digest": "sha1:KCEW5NWSONMGENRS5YS3OMMT3MKI7HLY", "length": 2507, "nlines": 38, "source_domain": "www.aathavanitli-gani.com", "title": "कल्पनेचा कुंचला स्वप्‍नरंगी | Kalpanecha Kunchala | आठवणीतली गाणी | Aathavanitli Gani | Marathi songs lyrics online", "raw_content": "\nकल्पनेचा कुंचला, स्वप्‍नरंगी रंगला\nचित्र मी काढू कसे\nशब्द मी माळू कसे\nसजणा सांग ना, सांग ना \nखेळतो हा धुंद वारा\nया धुक्याच्या शुभ्र धारा\nरंग मी खेळू कसे\nसजणा सांग ना, सांग ना \nआज संध्या रूप घेई, प्रीतीचे\nप्रीतीचे मज दान देई\nगुज मी बोलू कसे\nसजणा सांग ना, सांग ना \nगीत - जगदीश खेबूडकर\nसंगीत - सुधीर फडके\nस्वर - उषा मंगेशकर\nचित्रपट - जोतिबाचा नवस\nगीत प्रकार - चित्रगीत , कल्‍पनेचा कुंचला\nकुंचला - रंग देण्याचा ब्रश.\nगुज - गुप्‍त गोष्ट, कानगोष्ट.\nदाद द्या अन्‌ शुद्ध व्हा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737233.51/wet/CC-MAIN-20200807231820-20200808021820-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://www.mehtapublishinghouse.com/book-details/CORONA-NAKONA/3143.aspx", "date_download": "2020-08-08T00:59:27Z", "digest": "sha1:N33ASJLAUZWJF7ZSPMDYR2CUSTGPJSOV", "length": 14413, "nlines": 196, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "CORONA NAKONA | DR. ANIL GANDHI , AMRUTA DESHPANDE", "raw_content": "\nपुरस्कार विजेती पुस्तके :\nशासनमान्य यादीतील पुस्तके :\nऐतिहासिक काळापासून अनेक सूक्ष्मजीवांनी मानवजातीला नष्टतेच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवल्याची उदाहरणे आहेत. जगभरात वेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या ठिकाणी पसरलेल्या साथींच्या आणि माणसांनं त्याविरुद्ध दिलेल्या लढ्याच्या मन विषण्ण करणाऱ्या कहाण्या आहेत. त्यातून जगभरातल्या वैज्ञानिक, डॉक्टर्स आणि सामान्य माणसांनी या संकटातून मार्ग काढण्यासाठी दिलेल्या योगदानामुळे अनेक आशेची किरणं दिसत आहेत. कोरोनाच्या वैश्विक संकटामुळे या विषयाची पुन्हा उजळणी करणं गरजेचं बनलं आहे. या विषयाला रोगाचा आणि औषधाचा वास असला तरी, आजच्या काळात हे बाळकडू देणं गरजेचं वाटल्यामुळे डाॅ. अनिल गांधी आणि अमृता देशपांडे यांनी या पुस्तकात या विषयाला हात घातलेला आहे. सोबतच माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी, मानसोपचार तज्ज्ञ डाॅ.हमीद दाभोळकर, पर्यावरण वरण अभ्यासक डाॅ. रविंद्र व्होरा यांच्यासारख्या मान्यवरांनी या विषयाचा विविधांगी आढावा घेतला आहे.\n#CORONA #CORONANAKONA #PANDEMIC #WHO #WUHAN #ANILGANDHI #AMRUTADESHPANDE #EBOOKONCORONA #कोरोनानकोना #साथीचेआजार #अनिलगांधी #अमृतादेशपांडे #जागतिकआरोग्यसंघटना #वुहान #इबुककोरोना\nएस.एल.भैरप्पा ज्यांच्या लेखनाच्या प्रेमात पडल्या सारखं सध्या मला झालं आहे. आवरण आणि धर्मश्री नंतर वंशवृक्ष ही त्यांची अतिशय गाजलेली कादंबरी जीच्या वर पुढे चित्रपटही निघाला ज्यात गिरीश कर्नाड यांनी राज या मध्यवर्ती कथानकाची भूमिका चित्रपटात बजावली आे. तशी ती भूमिका त्यांना व कथानकाला साजेशीच होती त्यामुळे कादंबरीत जेव्हा जेव्हा राज चा उल्लेख येतो तेव्हा समोर गिरीश कर्नाडच दिसतात. कादंबरीचा मध्यवर्ती विषय आहे वंश आणि त्या वंश वृध्दीसाठी आसूसलेली दोन कुटुंब आणि दोन वंशाचे दिवे ज्यात एक जण वडीलांच्या तर एक जण आईच्या प्रेमासाठी मुकलेला आहे. कथा सुरु होते सदाशिवराव आणि श्रीनिवास क्षोत्रींच्या कथानकां पासून श्रीनिवास क्षोत्रींचा तरुण मुलगा नदीत वाहून गेलेला आहे ज्यामुळे घरात एक तरुण पत्नी एका लहन मुलाची आई असून विधवा झालेली आहे. संस्कृतचे पंडीत असणार्या श्रीनिवास यांच्याकडे म्हैसूरचे प्रसिध्द इतिहासाचे अध्यापक सदाशिव राव आलेले असतात ज्यांना भारताचा बृहृत इतिहास पाच खंडात लिहायचा आहे त्यातला एक खंड लिहून झालेला असतो जो ते दाखवायला आणि मार्गदर्शन घ्यायला श्रीनिवास शास्त्रींकडे आलेले असतात. सतत संशोधनात असल्यामुळे सदाशिवरावांचे आपली बायको नागलक्ष्मी हिच्याकडे कायम दूर्लक्ष असते. तर लहान भाऊ राज नुकताच लंडन वरुन म्हैसूरला घरी आलेला असतो. राज प्राध्यापक म्हणून कॉलेज मधे त्याच्या नाटक मंडळामुळे प्रसिध्द असतो पुढे या सगळ्यांच्या आयुष्यात एक वादळ येतं श्रीनिवास शास्त्रींची विधवा सून कॉलेज शिकायला म्हैसूरला येते आणि राज आणि तीचं प्रेम एकमेकांवर बसतं , इकडे सदाशिवराव श्रीलंकन संशोधिका करुणा रत्नेमुळे हिच्यामुळे प्राभावित होऊन तिच्याशी दुसरं लग्न ���रतात .या नंतर असणारी कथा ही खरचं वाचायलाच हवी .या कादंबरीचा शेवट ज्या प्रकारे भैरप्पांनी केलाय त्याला तोड नाही. वंशवृक्ष वाढवण्यासाठी झालेली फसवणूक, काहींची तगमग याचं दुःख हे सर्वांनाच गुरफटून टाकतं ज्यात कात्ययनी ,करुणारत्ने यांची झालेली परवड तर नागलक्ष्मीचं टाकलेली बायको म्हणून झालेली कुचंबणा, सनातन विचारांचे श्रीनिवास,बायकोच्या सुखासाठी आसुसलेला आणि सगळ्याःची काळजी घेणारा राजा, संशोधनात गुरफटलेले सदाशिवराव ही पात्रे रंगवताना सर्वांचे भावतरंग ,विचार , समांतर चाललेली कथानके म्हणजे चित्रपटाचे उत्कृष्ट पटकथा आपण वाचतोय असंच वाटत राहतं. ...Read more\nलिटिल मास्टर सचिन तेंडुलकर ने स्वतःच्या शब्दात घेतलेला स्वतःच्या कारकीर्दी चा आढावा. अत्यंत सुंदर पुस्तक प्रतयेकाने वाचावे असे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737233.51/wet/CC-MAIN-20200807231820-20200808021820-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8C%E0%A4%95%E0%A4%9F_%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%BE", "date_download": "2020-08-08T01:28:09Z", "digest": "sha1:WDL5B5UG7ROTFDVZWRF5OFCSBEXA2YJ5", "length": 10123, "nlines": 125, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:माहितीचौकट अभिनेता - विकिपीडिया", "raw_content": "\nमाहितीचौकट अभिनेता या साच्याचा वापर रंगभूमीवरील तसेच चित्रपटसृष्टीतील अभिनेते/अभिनेत्र्या यांची माहिती 'माहितीचौकट' स्वरूपात लिहिण्यासाठी केला जातो.\nखाली लिहिलेला साचा कॉपी करून हव्या त्या लेखात चिकटवून या माहितीचौकटीचा लेखात समावेश करता येईल. कुठलाही रकाना अनिवार्य नाही. उदाहरणादाखल अशोक सराफ हा लेख पाहा.\nठळक इटालिक पद्धतीतील रकाने अनिवार्य आहेत.\nपार्श्वभूमी_रंग पार्श्वभूमीचा रंग (उदा. संबंधित प्रकल्पात वापरलेले रंग)\nनाव कलाकाराचे नाव; सामान्यतः कलाकारावरील लेखाचे शीर्षक(म्हणजेच कलाकाराचे समाजातील रूढ नाव)\nचित्र कलाकाराचे चित्र/ प्रकाशचित्र. या स्वरूपात: \"Example.jpg\"\nचित्र_रुंदी * \"Npx\" अशा स्वरूपात चित्राची रुंदी, N पिक्सेलपर्यंत चित्र रिसाइझ केले जाते; 220px ही डीफॉल्ट चित्ररुंदी आहे.\nचित्र_शीर्षक * चित्राचे शीर्षक\nपूर्ण_नाव कलाकाराचे पूर्ण नाव\nइतर_नावे कलाकाराची इतर नावे\nकार्यक्षेत्र कलाकाराची प्रमुख कार्यक्षेत्रे (उदा. नाटक, चित्रपट, दूरचित्रवाणी इत्यादी)\nभाषा कलाकाराने अभिनय केलेल्या नाटकांच्या/चित्रपटांच्या/दूरचित्रवाणी मालिकांच्या भाषा\nकारकीर्द_काळ कलाकार��च्या कारकीर्दीचा काळ\nप्रमुख_नाटके प्रमुख/गाजलेली नाटके (नाटकांत भिनय केला असल्यास)\nप्रमुख_चित्रपट प्रमुख/गाजलेले चित्रपट (चित्रपटांत अभिनय केला असल्यास)\nप्रमुख_दूरचित्रवाणी_कार्यक्रम प्रमुख/गाजलेल्या दूरचित्रवाणी मालिका/कार्यक्रम\nपुरस्कार कलाकाराला मिळालेले पुरस्कार (वर्ष पुरस्कारानंतर कंसात लिहावे.)\nवडील_नाव कलाकाराच्या वडिलांचे नाव\nआई_नाव कलाकाराच्या आईचे नाव\nपती_नाव कलाकाराच्या पतीचे नाव (कलाकार स्त्री असल्यास)\nपत्नी_नाव कलाकाराच्या पत्नीचे नाव (कलाकार पुरुष असल्यास)\nअपत्ये कलाकाराच्या अपत्यांची नावे\n* {{{चित्र}}} रकाना भरला असल्यासच यांचा उपयोग होईल.\nया साच्यात काही कठीण किंवा अवघड भाग आहेत.\nयात कोणताही बदल करण्यापूर्वी, याची माहिती काळजीपूर्वक वाचा. हा साचा बर्‍याच लेखात वापरला जात आहे. तुम्ही केलेल्या बदलांमुळे अनपेक्षित समस्या उद्भवल्यास, कृपया, आपले बदल त्वरीत काढून टाकावेत.\nतुम्ही या साच्यावर प्रयोग करून पाहू शकता परंतु, तुमचे प्रयोग जतन करण्याआधी ते जरुर तपासावेत. ते प्रयोग , धूळपाटी साचा‎ या पानांवर किंवा, तुमच्या सदस्य पानावर करून बघितल्यास विकिपीडियामधील पानांवर उत्पात होणार नाही.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २४ एप्रिल २०१७ रोजी १४:२४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737233.51/wet/CC-MAIN-20200807231820-20200808021820-00020.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/whatsapp-now-gives-users-choice-to-select-which-contact-can-add-you-in-group/", "date_download": "2020-08-07T23:59:54Z", "digest": "sha1:HY4WCWB77PEOUGV5EVF6FU2UTQXJY6PO", "length": 13926, "nlines": 183, "source_domain": "policenama.com", "title": "whatsapp now gives users choice to select which contact can add you in group | 'WhatsApp' च्या 'या' नवीन फीचरमुळं होणार नको त्या ग्रुपपासुन सुटका, करावी लागेल फक्त 'ही' सेटिंग", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nSSR Case : सुशांतच्या डायरीतील पानं कुणी फाडली , महत्त्वाचे पुरावे मिटवल्याचा संशय\nPune : पंचवटी ते सेनापती बापट रोड व पौड रोड भुयारी मार्गास संरक्षण खात्याची मंजुरी :…\n‘कोरोना’मुक्त पोलीस देणार ‘कोरोना’ बाधितांना…\n‘WhatsApp’ च्या ‘या’ नवीन फीचरमुळं होणार नको त्या ग्रुपपासुन सुटका, करावी लागेल फक्त ‘ही’ सेटिंग\n‘WhatsApp’ च्या ‘या’ नवीन फीचरमुळं होणार नको त्या ग्रुपपासुन सुटका, करावी लागेल फक्त ‘ही’ सेटिंग\nकॅलिफोर्निया : वृत्तसंस्था – व्हॉट्सअ‍ॅपने एक नवीन फीचर लॉन्च केले आहे ज्यामुळे युजर्सला व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये अ‍ॅड व्हायचे की नाही हे निवडण्याचे स्वातंत्र्य मिळेल. व्हॉट्सअ‍ॅपच्या या नवीन फीचरमुळे आता युजर्सला नको असलेल्या मेसेजपासून आणि मिम्स पासून सुटका मिळेल.\nव्हाट्सअ‍ॅपने हे नवीन फीचर प्रायव्हसी सेटिंगमध्ये ठेवले आहे. आपण काही कॉन्टॅक्ट नंबरला आपल्याला ग्रुपमध्ये अ‍ॅड करण्यापासून रोखू शकता. तुम्हाला ग्रुपमध्ये अ‍ॅड करण्यासाठी कॉन्टॅक्ट नंबरला करण्यासाठी पर्सनलली रिक्वेस्ट लिंक पाठवावी लागेल. या लिंकच्या माध्यमातून युजरला ला व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये अ‍ॅड होण्यासाठी तीन दिवसांचा अवधी मिळेल. या दरम्यान, रिक्वेस्ट अ‍ॅडक्सेप्ट न केल्यास या लिंकची व्हॅलिडिटी संपून जाईल.\nअसा करा फीचरचा वापर\nव्हॉट्सअ‍ॅपच्या उजव्या कोपऱ्यात असलेल्या तीन डॉट क्लिक करा\nसेटिंग्ज ऑप्शनवर क्लिक करा\nयानंतर तीन ऑप्शन्स दिसतील\nMy contacts except वर क्लिक करुन आपण आपल्याला कोणत्या ग्रुपमध्ये ऍड करावे हे आपण निवडू शकता.\nमन नेहमी प्रसन्न ठेवण्यासाठी ‘हे’ 6 नियम आवश्य पाळा, जाणून घ्या\nसौंदर्यवाढीसाठी ‘टी बॅग्ज’चे ‘हे’ 4 फायदे माहित आहेत का \nकामाच्या ठिकाणी मनस्वास्थ्य सांभाळा, ‘या’ १० गोष्टी लक्षात ठेवा\nआनंदी जीव जगण्यासाठी अट्टाहासाचे भूत आवरा, ‘या’ 8 गोष्टी लक्षात ठेवा\nकामाचा डोंगर उपसण्यासाठी उर्जा कशी मिळवाल ‘या’ ७ गोष्टी लक्षात ठेवा\nफिटनेससाठी ‘हे’ आहेत अगदी सोपे 6 उपाय, लवकर सुरू करा \nपोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\n‘स्मार्ट सिटी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप ‘कार्यमुक्त’, बदली\n ‘या’ व्यक्तीच्या नाकात उगवतोय ‘दात’, ‘एक्स-रे’ पाहून डॉक्टर झाले ‘हैराण-परेशान’\nYoga for Skin : ‘हेल्दी’ आणि ‘ग्लोईंग स्किन’ मिळवण्यासाठी…\nCoronavirus : गेल्या 21 दिवसात ‘कोरोना’चे 10 लाख नवे पॉझिटिव्ह, ब���धितांचा…\nकलम 370 अन् राम मंदिराची ‘वचन’पुर्ती, जाणून घ्या आता काय असू शकतो भाजपाचा…\nपुण्यात 10 दिवसांच्या कडक लॉकडाऊनचे सकारात्मक परिणाम, असं बदललं शहर\n‘या’ 6 दैनंदिन सवयींमुळं वाढतं तुमचं वजन \nपावसाचा जोर ओसरल्यामुळे कृष्णेची पाणी पातळी 23 फुटावर स्थिर\nSSR Case : सुशांतच्या डायरीतील पानं कुणी फाडली \nसोनू सूदनं आता केला 1 लाख स्थलांतरित मजूरांना नोकरी देण्याचा…\nSSR Case : आत्महत्येच्या एक दिवस अगोदर सुशांतशी…\nरिया चक्रवर्तीच्या कॉल डिटेल्समध्ये खुलासा \nSSR Case : रिया पाठोपाठ श्रृती मोदी ED कार्यालयात हजर\n‘कळस’ चोरी प्रकरणाचा 2 तासात छडा, शिरुर…\n‘कोविड योद्धे ’ म्हणायचे कोणाला याचीच केंद्र शासनाकडून…\nहडपसरमधील महिलेचे दागिने चोरले\n5 महिन्यानंतर पुन्हा भक्तांना मिळणार माताचं दर्शन, 16…\n‘कोरोना’ काळात बदलली लोकांची खर्च करण्याची…\n‘कोविड’ लढ्यात महाराष्ट्र देशासाठी ठरेल उदाहरण,…\nSSR Case : सुशांतच्या डायरीतील पानं कुणी फाडली \nविधानपरिषदेवर खेळाडू कोट्यातून काका पवार यांना संधी द्या,…\nPune : पंचवटी ते सेनापती बापट रोड व पौड रोड भुयारी मार्गास…\nकर्नाटक : सरकारी कर्मचाऱ्याचा ‘कोरोना’मुळे…\n‘कोरोना’मुक्त पोलीस देणार ‘कोरोना’…\nसोन्याच्या किमतींमध्ये सलग 16 व्या दिवशी…\nकेरळमध्ये Air India Express च्या विमानाला मोठा अपघात\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\n‘कोरोना’ काळात बदलली लोकांची खर्च करण्याची पद्धत, ‘या’…\nबंपर होतेय कोरोनीलची विक्री बाबा रामदेव म्हणाले – ‘दररोज…\nइराण जगात दहशतवादाचा नंबर एक प्रायोजक : अमेरिका\n‘उन्नती’च्या माध्यमातून नोकर्‍या देण्याची योजना, सर्व…\nपंढरपूरमध्ये 13 ऑगस्टपर्यंत संचारबंदी लागू,अत्यावश्यक सेवा सुरु राहतील\nअभिनेते भारत गणेशपुरेंचा मोबाईल केला लंपास\n‘कळस’ चोरी प्रकरणाचा 2 तासात छडा, शिरुर पोलिसांची कामगिरी\n18 सेक्टरमधील सरकारी कंपन्यांच्या खासगीकरणाचा प्लॅन ‘रेडी’, आता कॅबिनेट देणार मंजूरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737233.51/wet/CC-MAIN-20200807231820-20200808021820-00020.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/ahmednagar-news/one-lakh-assistance-from-the-police/articleshow/70663647.cms", "date_download": "2020-08-08T00:15:00Z", "digest": "sha1:UUKMOYG6V242VF62HUILJHI6OV67EGQK", "length": 11605, "nlines": 111, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nपोलिसांकडून एक लाखांची मदत\nम. टा. प्रतिनिधी, नगर\nकोल्हापूर, सांगली येथील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पोलिस क्रेडीट सोसायटीच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी एक लाख रुपयांची मदत देण्यात आली. पोलिस अधीक्षकांकडे मदतीचा धनादेश सुपूर्द केल्यानंतर तो मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी पाठविण्यात आला आहे.\nपोलिस मुख्यालयात पोलिस क्रेडीट सोसायटीच्या वतीने पूरग्रस्तांच्या मदतीसाठी एक लाख रुपयांचा धनादेश सोसायटीचे चेअरमन राजू सुद्रिक यांनी पोलिस अधीक्षक ईशू सिंधू यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. या वेळी संचालक सुमन दिघोळे, संजय चोरडिया, राजू वैरागर, दिनेश मोरे, अंजली बर्डे, लक्ष्मण खोकले, प्रकाश पाठक, भाऊसाहेब निमसे, सचिन शिरसाठ, बाळासाहेब कणगरे, सतीश भांड, दीपा आठवले, प्रसाद आळकुटे उपस्थित होते. या वेळी पोलिस अधीक्षक सिंधू म्हणाले, 'प्रत्येक व्यक्तीने आपल्या उत्पन्नातील खारीचा वाटा कोल्हापूर व सांगली येथील पूरग्रस्तांसाठी द्यायला हवा. सामाजिक संस्थांबरोबरच सर्व स्तरातून पूरग्रस्तांना मदत केली जात आहे. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने मदत करण्याचा प्रयत्न करीत आहे. ही सामाजिक भावना अशीच कायम राहिली आहे. समाजात सामाजिक भावना राहिल्यास अनेक प्रश्‍न सुटण्यास मदत होईल. पोलिस मुख्यालय येथील पोलीस क्रेडीट सोसायटीने नेहमीच आपल्या कार्यकुशलतेने सामाजिक भावना जपली आहे. त्यांनी पूरग्रस्तांसाठी दिलेली मदत प्रेरणादायी आहे.'\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\nAnil Rathod: शिवसेनेच्या नेत्यासाठी राष्ट्रवादी काँग्रे...\nRohit Pawar: निदान रामाच्या बाबतीत असं होऊ नये- रोहित प...\n रुग्णाच्या मनातील भीतीने घेतला तरुण डॉक्टरच...\nमाजी मंत्री अनिल राठोड यांचं हृदयविकाराच्या झटक्याने नि...\nपूरग्रस्तांसाठी शिर्डी संस्थानाची एकूण बारा कोटींची मदत महत्तवाचा लेख\nसुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी रिया चक्रवर्तीला अटक होणार\n'संयुक्त राष्ट्रा'च्या गाडीतील आक्षेपार्ह सेक्स व्हिडिओ व्हायरल\nहरयाणा: सेक्स रॅकेट उघडकीस\nमार्क्ससाठी सेक्स घोटाळा: विरोधकांची CBI चौकशीची मागणी\nऔरंगाबादमध्ये जीवाची बाजी लावून तरुणांनी वाचवले बुडणाऱ्या तरुणाचे प्राण\nराफेल विमाने भारतात दाखल, नौदलाकडून स्वागत\n कोकणात गणपती स्पेशल ट्रेन, २ दिवसांत घोषणा\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\nदेशचीनमधून बाहेर पडणाऱ्या विदेशी कंपन्यांना गुजरातचे रेड कार्पेट\nमुंबईदिवसभरात १० हजार ९०६ रुग्णांची करोनावर मात; ३०० दगावले\nनागपूरनागपुरातील करोनाचा 'हा' आकडा चिंता वाढवणारा\nदेशकेरळ विमान दुर्घटनेतील मृतांची संख्या १७ वर, जखमींवर उपचार सुरू\nमुंबईरिया चक्रवर्तीची ८ तास चौकशी; कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता\nदेश'पावसामुळे धावपट्टीचा अंदाज न आल्याने विमानाला अपघात'\nदेश'अयोध्येत मशिदीसोबत रुग्णालय उभारण्यासाठी १ महिन्याचा पगार देणार'\nविज्ञान-तंत्रज्ञानइंडियन ब्रँड Shinco चे ३ जबरदस्त टीव्ही लाँच, जाणून घ्या किंमत-फीचर्स\nमोबाइलसर्वात जास्त विकला जाणारा अँड्रॉयड फोन झाला स्वस्त; नवी किंमत पाहा\nहेल्थनिरोगी आरोग्यासाठी वयानुसार किती वेळ झोपणे ठरेल योग्य\nआजचं भविष्यमकर : स्वतःच्या आनंदात रममाण व्हाल; वाचा, आजचे राशीभविष्य\nविज्ञान-तंत्रज्ञानAmazon सेलचा शेवटचा दिवस, कमी किंमतीत मिळताहेत जबरदस्त गॅझेट्स\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737233.51/wet/CC-MAIN-20200807231820-20200808021820-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/youngsters-came-out-to-help-the-thousands-of-farmers/articleshow/63274635.cms", "date_download": "2020-08-08T00:59:49Z", "digest": "sha1:LCWXKFQNVSZJJX6KLJMCGICJI6FMMVIZ", "length": 12073, "nlines": 116, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nराज्यभरातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सोमवारी आझाद मैदानात दाखल झालेल्या शेतकऱ्यांच्या मोर्चाला पाठिंबा दर्शविण्यासाठी अनेक तरुणांनी मैदानात उपस्थिती लावली. अनेक युवकांनी आपल्या संघटनांच्या वतीने आंदोलनास पाठिंबा दर्शविला. अनेकांनी कवितेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.\nम. टा. प्रतिनिधी, मुंबई\nराज्यभरातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सोमवारी आझाद मैदानात दाखल झालेल्या शेतकऱ्यांच्या मोर्चाला पाठिंबा दर्शविण्यासाठी अनेक तरुणांनी मैदानात उपस्थिती लावली. अनेक युवकांनी आपल्या संघटनांच्या वतीने आंदोलनास पाठिंबा दर्शविला. अनेकांनी कवितेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.\nशेतकऱ्यांच्या आंदोलनाला विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना यांनी पाठिंबा दर्शवला. युवा शक्तीनेही या आंदोलनात सहभागी होत सरकार विरोधात आवाज उठवित शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले. काही संघटनांनी उपस्थित शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांचे प्रश्न जाणून घेण्याचा प्रयत्नही केला. अनेक तरुणांनी शेतकऱ्यांना पिण्याच्या पाणी, नाश्त्याच्या पदार्थांचे वाटप करून मदतीचा हात पुढे केला.\nसोमवारी आझाद मैदानात धडकलेल्या शेतकरी मोर्चाला रविवारी संध्याकाळपासून सोशल नेटवर्किंग साइटसवर वाढता पाठिंबा मिळताना दिसला. फेसबुक, टि्वटर आणि व्हॉटसअॅपवर अनेकांनी आंदोलनाला पाठिंबा दर्शविणारे मॅसेज पाठवले. अनेकांनी आंदोलनाची छायाचित्रे आणि व्हिडीओ अपलोड करीत येथील परिस्थिती सर्वांसमोर आणण्याचा प्रयत्न केला.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\n‘चला हवा येऊ द्या’विरोधात संताप...\nAaditya Thackeray: 'पावसात बाहेर पडण्यासारखी मुंबई ठेवल...\nAaditya Thackeray: आदित्य ठाकरे धमकी देत आहेत का\nAaditya Thackeray आदित्य ठाकरे यांनी मौन सोडले; सुशांतच...\n'जेजे'ने ९५० शेतकऱ्यांना दिली वैद्यकीय मदत महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nसुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी रिया चक्रवर्तीला अटक होणार\n'संयुक्त राष्ट्रा'च्या गाडीतील आक्षेपार्ह सेक्स व्हिडिओ व्हायरल\nहरयाणा: सेक्स रॅकेट उघडकीस\nमार्क्ससाठी सेक्स घोटाळ��: विरोधकांची CBI चौकशीची मागणी\nऔरंगाबादमध्ये जीवाची बाजी लावून तरुणांनी वाचवले बुडणाऱ्या तरुणाचे प्राण\nराफेल विमाने भारतात दाखल, नौदलाकडून स्वागत\nअन्य खेळ'राम मंदिराच्या भूमी पुजनाची शिळा अनेकांच्या छातीवर ठेवलीए' मोदीविरोधकांना डिवचले\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\nदेशकेरळमध्ये भीषण विमान अपघात; दोन पायलटसह १४ जण ठार\nनागपूरनागपुरातील करोनाचा 'हा' आकडा चिंता वाढवणारा\nदेश'पावसामुळे धावपट्टीचा अंदाज न आल्याने विमानाला अपघात'\nहसा लेकोMarathi Joke: जुने दिवस आणि कलियुग\nदेशचीनमधून बाहेर पडणाऱ्या विदेशी कंपन्यांना गुजरातचे रेड कार्पेट\nनागपूरअनैतिक संबंधात अडचण ठरणाऱ्या पतीची प्रियकराच्या मदतीने हत्या\nदेशदिल्लीत १२ वर्षांच्या निर्भयाची मृत्युशी झुंज, ICU मध्ये हलवले\nहेल्थनिरोगी आरोग्यासाठी वयानुसार किती वेळ झोपणे ठरेल योग्य\nआजचं भविष्यमकर : स्वतःच्या आनंदात रममाण व्हाल; वाचा, आजचे राशीभविष्य\nरिलेशनशिपभावाच्या संगतीत बहिण बनू शकते एक चांगली व्यक्ती, आम्ही नाही विज्ञान म्हणतंय हे\nकार-बाइककिआ सॉनेटपासून टाटा HBX पर्यंत, ऑगस्टमध्ये या ४ कार येताहेत\nकरिअर न्यूजसीबीएसई फेरपरीक्षा होणार की नाही\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737233.51/wet/CC-MAIN-20200807231820-20200808021820-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/news/gulbadin-naib-fumes-at-sloppy-afghanistan-after-latest-world-cup-defeat/articleshow/69950224.cms", "date_download": "2020-08-08T00:41:23Z", "digest": "sha1:C7ESVYCPJNAKRF7U7TWOVAYCPSMUQGV7", "length": 11904, "nlines": 110, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nनाइबची सुमार क्षेत्ररक्षणावर टीका\nअफगाणिस्तानचा कर्णधार गुलबदिन नाइबने वर्ल्ड कपमधील बांगलादेशविरुद्धच्या पराभवानंतर आपल्या संघातील खेळाडूंच्या सुमार क्षेत्ररक्षणावर टीका केली आहे. सोमवारी झालेल्या या सामन्यात अफगाणिस्तानला बांगलादेशकडून ६२ धावांनी पराभव पत्करावा लागला होता.\nअफगाणिस्तानचा कर्णधार गुलबदिन ��ाइबने वर्ल्ड कपमधील बांगलादेशविरुद्धच्या पराभवानंतर आपल्या संघातील खेळाडूंच्या सुमार क्षेत्ररक्षणावर टीका केली आहे. सोमवारी झालेल्या या सामन्यात अफगाणिस्तानला बांगलादेशकडून ६२ धावांनी पराभव पत्करावा लागला होता.\nया सामन्यात अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी काही महत्त्वाचे झेल सोडल्यामुळे, तसेच ढिसाळ क्षेत्ररक्षण केल्यामुळे बांगलादेशला ७ बाद २६२ धावांपर्यंत मजल मारता आली, असे नाइब म्हणाला. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारण्याचा आपला निर्णय योग्यच होता, असे नाइबने सांगितले. तथापि, सुमार क्षेत्ररक्षणामुळे बांगलादेशला किमान ३५ धावा बहाल केल्याचे तो म्हणाला. आम्ही काही झेल सोडले. क्षेत्ररक्षणावेळीही ३०-३५ धावाही अधिक दिल्या. ढिसाळ क्षेत्ररक्षणामुळेच आम्ही पुन्हा एकदा विजयाची संधी गमावली, असे नाइबने नमूद केले.\nपहिल्या दहा षटकांमध्ये आम्ही योग्य टप्प्यावर गोलंदाजी करणे आवश्यक होते. तथापि, गोलंदाज असे करण्यात कमी पडल्यामुळे बांगलादेशने या षटकात सुमारे ५० धावा वसूल केल्या, असे नाइबने सांगितले. यावेळी नाइबने बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शाकिब-अल-हसनचीही प्रशंसा केली. बांगलादेशने उभारलेले आव्हान आमच्या आवाक्यात होते. तथापि, शाकिबने खूप चांगली गोलंदाजी केली. त्याने आपल्या अनुभवाचा खुबीने वापर केला, असे नाइब म्हणाला. शाकिबने या सामन्यात ५१ धावा करण्याबरोबरच अफगाणिस्तानचा निम्मा संघही गारद केला.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nइंग्लंडला हरवून ऑस्ट्रेलियाची उपान्त्य फेरीत धडक महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nविराटने ९ वर्षानंतर केला सचिनबद्दलचा खुलासा\nधोनीबाबत रोहित शर्माचे मोठे वक्तव्य; म्हणाला...\nविक्रमाची संधी होती, तरी घेतला धक्कादायक निर्णय\nIPL धोनीच्या निवडीसाठीचे मापदंड असू शकत नाही\nसचिनमुळे सर्वोत्तम गोलंदाजी करू शकलो- ब्रेट ली\n'राहुल द्रविडच्या सल्ल्याने माझी फलंदाजी चांगली झाली'\nदेशकेरळमध्ये भीषण विमान अपघात; दोन पायलटसह १४ जण ठार\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\nदेशकेरळ विमान दुर्घटनेतील मृतांची संख्या १७ वर, जखमींवर उपचार सुरू\nदेशकेरळ विमान दुर्घटना टेबलटॉप रनवेमुळे समजून घ्या दुर्घटनेचं कारण\nकोल्हापूरब्रह्मनाळमध्ये नवी बोट पोहचताच परत मागितली; मंत्र्याने केला फोन\nदेशदिल्लीत १२ वर्षांच्या निर्भयाची मृत्युशी झुंज, ICU मध्ये हलवले\nनागपूरनागपुरातील करोनाचा 'हा' आकडा चिंता वाढवणारा\nदेश'पावसामुळे धावपट्टीचा अंदाज न आल्याने विमानाला अपघात'\nदेशकुठल्याही स्थितीसाठी सज्ज राहा, लष्कर प्रमुखांचे आदेश\nमोबाइलसर्वात जास्त विकला जाणारा अँड्रॉयड फोन झाला स्वस्त; नवी किंमत पाहा\nविज्ञान-तंत्रज्ञानइंडियन ब्रँड Shinco चे ३ जबरदस्त टीव्ही लाँच, जाणून घ्या किंमत-फीचर्स\nहेल्थनिरोगी आरोग्यासाठी वयानुसार किती वेळ झोपणे ठरेल योग्य\nरिलेशनशिपभावाच्या संगतीत बहिण बनू शकते एक चांगली व्यक्ती, आम्ही नाही विज्ञान म्हणतंय हे\nकार-बाइककिआ सॉनेटपासून टाटा HBX पर्यंत, ऑगस्टमध्ये या ४ कार येताहेत\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737233.51/wet/CC-MAIN-20200807231820-20200808021820-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/trends/latest-news-nashik-national-voters-day-voting-is-the-strength-of-democracy", "date_download": "2020-08-08T00:35:35Z", "digest": "sha1:NHJB33JVJKAJJWESWUGPZQZCWSN5YM46", "length": 6326, "nlines": 64, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "राष्ट्रीय मतदारदिन : निर्यभयपणे मतदान हेच लोकशाहीचे बलस्थान Latest News Nashik National Voters Day Voting is the Strength of Democracy", "raw_content": "\nराष्ट्रीय मतदारदिन : निर्यभयपणे मतदान हेच लोकशाहीचे बलस्थान\nनाशिक : बलशाली लोकशाहीसाठी निवडणूक सारक्षरता या विषयावर आधारित यंदा मतदार नोंदणी आणि जागृती करण्यात आली. निर्भयपणे मतदान प्रक्रियेअंतर्गतच बलशाली लोकशाहीची निर्मिती करता येईल. त्यामुळे कुणाच्याही दबावाखाली येऊन मतदान न करता निर्भयपणे मतदान करण्याबाबत नागरिकांमध्ये जागृती करावी. यासाठी राष्ट्रीय मतदारदिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात सर्वच अधिकार्‍यांनी बळकट लोकशाहीसाठीची शपथ घेतली.\n25 जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिवस आहे. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये शुक्रवारी ( दि. 24) जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व उपस्थित सेवक अधिकार्‍यांना लोकशाहीवर निष्ठा ठेवण्याची शपथ देण्यात आली.\nया निमित्ताने लोकशाही��र निष्ठा ठेवण्याची शपथ घेण्याचा उपक्रम साजरा करण्याचे आदेश राज्य शासनाच्या वतीने देण्यात आले होते. त्याअंतर्गत बलशाही लोकशाहीकरिता निवडणूक साक्षरता हा विषय 2020 या वर्षाकरिता निवडण्यात आला असून जास्तीत जास्त मतदारांचा लोकशाही बळकटीकरण यामध्ये समावेश असावा.\nयाप्रसंगी अपर जिल्हाधिकारी नीलेश सागर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी कुंदन सोनवणे, निवासी उपजिल्हाधिकारी डोईफोडे यांच्यासह अधिकारी, सेवक उपस्थित होते. प्रास्ताविक तहसीलदार प्रशांत पाटील यांनी केले.\nनव मतदारांना ‘मतदार असल्याचा अभिमान आणि मतदानासाठी सज्ज’ असे घोषवाक्य लिहिलेले बिल्ल्यांचे वाटप करण्यात आले. विविध स्पर्धांमधील विजेत्यांना जिल्हाधिकार्‍यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करत प्रोत्साहन दिले जाणार आहे. इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, परिसंवाद अशा विविध स्पर्धांचे आयोजन केले होते. यातील उत्कृष्ट पहिल्या तीन विजेत्यांना प्रातिनिधिक स्वरुपात प्रमाणपत्र देत सन्मानित करण्यात येणार आहे. शिवाय दिव्यांग मतदार, नव मतदारांचाही यावेळी सत्कार करण्यात येणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737233.51/wet/CC-MAIN-20200807231820-20200808021820-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1010424", "date_download": "2020-08-08T00:53:24Z", "digest": "sha1:TTGVUN6K6TXTVYGB5SBPX7I7PHL4TH3S", "length": 2248, "nlines": 46, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"कलाकार\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"कलाकार\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n२३:११, २३ जून २०१२ ची आवृत्ती\n१५ बाइट्सची भर घातली , ८ वर्षांपूर्वी\nr2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: jv:Seniman\n११:३०, ४ जून २०१२ ची आवृत्ती (संपादन)\nSynthebot (चर्चा | योगदान)\nछो (r2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: te:కళాకారుడు)\n२३:११, २३ जून २०१२ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nXqbot (चर्चा | योगदान)\nछो (r2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: jv:Seniman)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737233.51/wet/CC-MAIN-20200807231820-20200808021820-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://mr.my-ip-is.com/18.144.25.254", "date_download": "2020-08-07T23:30:01Z", "digest": "sha1:KJSHSOCPX7SK7YE4YUE7X7LHY277G55P", "length": 6956, "nlines": 45, "source_domain": "mr.my-ip-is.com", "title": "माझे आयपी काय आहे, मायप वर आपला पत्ता IPv4 IPv6 दशांश. 18.144.25.254", "raw_content": "\nआयएसपी यादी IPV6 अनुकूलन स्पीड टेस्ट रोमन अंका���मध्ये तुमचा आयपी IPv4 आणि IPv6 पीएचपी सबनेट कॅल्क्युलेटर भौगोलिक स्थान\nव्हीपीएन काय आहेVLAN काय आहेसोशल इंजिनियरिंग अटॅक टाळण्यासाठी 8 मार्गएंटरप्राइज वायरलेस नेटवर्क सुरक्षित करण्यासाठी व्हीपीएन वापरणेलिंकिज़ डब्ल्यूआरटीएक्सएनएक्सजी वायरलेस जी ब्रॉडबँड राउटर सुरक्षित करणे\nया आयपी पत्त्याची पूर्वी शोध घेण्यात आली आहे:\nआपला आयपी पांढर्या सूचीत घेण्यासाठी फक्त तांत्रिक व्यक्ती किंवा मुलीसह सामायिक करा. आपल्या आयपी सामायिक करण्यासाठी फक्त बटनांपैकी एकावर क्लिक करा.\nLOC सॅन जोस युनायटेड स्टेट्स\nआरईजीः कॅलिफोर्निया अमेरिका / लॉस_एन्जेल्स\nमाझे आईपी काय आहे\nमायप वर आईपी आयपी तुमचा पत्ता IPv4 IPv6 दशांश\nमाझे आयपी ipxXX काय आहे\nआपला आयपी पत्ता 18.144.25.254 आहे. माय-ip-is.com शोधण्याकरिता सुलभ असू शकते आयपी पत्तेशोधण्यासाठी, भौगोलिक स्थान आयपी अॅड्रेस, प्रॉक्सी तपासणी, ईमेल ट्रेसिंग आणि ब्लॅकलिस्ट चेक. नवीनः आमच्याबरोबर इंटरनेटची स्पीड तपासा स्पीड टेस्ट.\nरोमन अंकांमध्ये आपली आयपी जाणून घेऊ इच्छिता आपली तपासणी करा रोमन अंक IP.\nमाझे आईपी काय आहे in रोमन अंक.\nआयपी पत्ता काय आहे\nइंटरनेट प्रोटोकॉल अॅड्रेस (किंवा आयपी ऍड्रेस / मायिप) हा एक अद्वितीय पत्ता आहे जो स्वतःला ओळखण्यासाठी आणि आयपी नेटवर्कमधील इतर डिव्हाइसेससह संप्रेषण करण्यासाठी वैयक्तिक संगणक, टॅब्लेट आणि स्मार्टफोन सारख्या डिव्हाइसेसचे संगणन करतो. आयपी नेटवर्कशी कनेक्ट केलेले कोणतेही डिव्हाइस नेटवर्कमध्ये एक अनन्य आयपी पत्ता असणे आवश्यक आहे. एखादे IP पत्ता रस्त्याच्या पत्त्याशी किंवा टेलिफोन नंबरशी संबंधित आहे ज्याचा वापर एखाद्या विशिष्ट घटकास ओळखण्यासाठी केला जातो. आज आयपी पत्त्यांच्या दोन आवृत्त्या आहेत, तथापि आपला संगणक नेहमी इंटरनेटशी संप्रेषण करण्यासाठी एक पत्ता वापरत आहे. त्यांना IPV4 आणि IPV6 (आयपी आवृत्ती 4 आणि आयपी आवृत्ती 6).\nआयपी चिकन - काय आहे मायिप पत्ता माझे आयपी: 18.144.25.254 आहे. आपला आयपी शोधा.\nमाय-आईपी / माझे आईपी आणि मायिप, मायिप अनुकरणीय आहेत.\nया आयपी - 18.144.25.254 बद्दल भौगोलिक स्थान माहिती\nLOC: सॅन जोस युनायटेड स्टेट्स\nआरईजीः कॅलिफोर्निया अमेरिका / लॉस_एन्जेल्स\nमाझे काय आहे आयपी पत्ता माझे आयपी हे आहे: 18.144.25.254 आपले आयपी तपासा.\nमाय-ip-is.com ही एक सेवा आहे जी आपला IP पत्ता आणि काही अधिक माहिती प्रदा��� करते.\nआयपी पत्त्यांवर अधिक जाणून घ्या माझे आईपी आहे विकीपीडियावर. अधिक DNS साधने वर आढळू शकते MXcorrect.com\nमाझे आईपी सर्व भाषांमध्ये उपलब्ध आहे पहा मायइप मुख्यपृष्ठ भाषा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737233.51/wet/CC-MAIN-20200807231820-20200808021820-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.my-ip-is.com/35.164.31.41", "date_download": "2020-08-08T00:30:09Z", "digest": "sha1:AMYUHVI55YBB3MDGXA7AFPIZDARTZEVM", "length": 7354, "nlines": 46, "source_domain": "mr.my-ip-is.com", "title": "माझे आयपी काय आहे, मायप वर आपला पत्ता IPv4 IPv6 दशांश. 35.164.31.41", "raw_content": "\nआयएसपी यादी IPV6 अनुकूलन स्पीड टेस्ट रोमन अंकांमध्ये तुमचा आयपी IPv4 आणि IPv6 पीएचपी सबनेट कॅल्क्युलेटर भौगोलिक स्थान\nव्हीपीएन काय आहेVLAN काय आहेसोशल इंजिनियरिंग अटॅक टाळण्यासाठी 8 मार्गएंटरप्राइज वायरलेस नेटवर्क सुरक्षित करण्यासाठी व्हीपीएन वापरणेलिंकिज़ डब्ल्यूआरटीएक्सएनएक्सजी वायरलेस जी ब्रॉडबँड राउटर सुरक्षित करणे\nया आयपी पत्त्याची पूर्वी शोध घेण्यात आली आहे:\nआपला आयपी पांढर्या सूचीत घेण्यासाठी फक्त तांत्रिक व्यक्ती किंवा मुलीसह सामायिक करा. आपल्या आयपी सामायिक करण्यासाठी फक्त बटनांपैकी एकावर क्लिक करा.\nLOC पोर्टलँड युनायटेड स्टेट्स\nआरईजीः ओरेगॉन अमेरिका / लॉस एंजेलिस\nवापरलेले उपकरण एक आहे डेस्कटॉप नावासह विंडोज डेस्कटॉप, विंडोज एक्सएमएक्स (10) वर चालत, मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशनने तयार केले. वापरलेला ब्राउझर आहे Chrome आवृत्ती 0 by गुगल इंक.\nमाझे आईपी काय आहे\nमायप वर आईपी आयपी तुमचा पत्ता IPv4 IPv6 दशांश\nमाझे आयपी ipxXX काय आहे\nआपला आयपी पत्ता 35.164.31.41 आहे. माय-ip-is.com शोधण्याकरिता सुलभ असू शकते आयपी पत्तेशोधण्यासाठी, भौगोलिक स्थान आयपी अॅड्रेस, प्रॉक्सी तपासणी, ईमेल ट्रेसिंग आणि ब्लॅकलिस्ट चेक. नवीनः आमच्याबरोबर इंटरनेटची स्पीड तपासा स्पीड टेस्ट.\nरोमन अंकांमध्ये आपली आयपी जाणून घेऊ इच्छिता आपली तपासणी करा रोमन अंक IP.\nमाझे आईपी काय आहे in रोमन अंक.\nआयपी पत्ता काय आहे\nइंटरनेट प्रोटोकॉल अॅड्रेस (किंवा आयपी ऍड्रेस / मायिप) हा एक अद्वितीय पत्ता आहे जो स्वतःला ओळखण्यासाठी आणि आयपी नेटवर्कमधील इतर डिव्हाइसेससह संप्रेषण करण्यासाठी वैयक्तिक संगणक, टॅब्लेट आणि स्मार्टफोन सारख्या डिव्हाइसेसचे संगणन करतो. आयपी नेटवर्कशी कनेक्ट केलेले कोणतेही डिव्हाइस नेटवर्कमध्ये एक अनन्य आयपी पत्ता असणे आवश्यक आहे. एखादे IP पत्ता रस्त्याच्या पत्त्याशी किंवा टेलिफोन नंबरशी संबंधित ��हे ज्याचा वापर एखाद्या विशिष्ट घटकास ओळखण्यासाठी केला जातो. आज आयपी पत्त्यांच्या दोन आवृत्त्या आहेत, तथापि आपला संगणक नेहमी इंटरनेटशी संप्रेषण करण्यासाठी एक पत्ता वापरत आहे. त्यांना IPV4 आणि IPV6 (आयपी आवृत्ती 4 आणि आयपी आवृत्ती 6).\nआयपी चिकन - काय आहे मायिप पत्ता माझे आयपी: 35.164.31.41 आहे. आपला आयपी शोधा.\nमाय-आईपी / माझे आईपी आणि मायिप, मायिप अनुकरणीय आहेत.\nया आयपी - 35.164.31.41 बद्दल भौगोलिक स्थान माहिती\nLOC: पोर्टलँड युनायटेड स्टेट्स\nआरईजीः ओरेगॉन अमेरिका / लॉस एंजेलिस\nमाझे काय आहे आयपी पत्ता माझे आयपी हे आहे: 35.164.31.41 आपले आयपी तपासा.\nमाय-ip-is.com ही एक सेवा आहे जी आपला IP पत्ता आणि काही अधिक माहिती प्रदान करते.\nआयपी पत्त्यांवर अधिक जाणून घ्या माझे आईपी आहे विकीपीडियावर. अधिक DNS साधने वर आढळू शकते MXcorrect.com\nमाझे आईपी सर्व भाषांमध्ये उपलब्ध आहे पहा मायइप मुख्यपृष्ठ भाषा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737233.51/wet/CC-MAIN-20200807231820-20200808021820-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97_%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2020-08-08T00:46:43Z", "digest": "sha1:KIDJQNCXWMDF7QQGTDXDRTRQZBBNJKJT", "length": 4007, "nlines": 84, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कलिंग पुरस्कार - विकिपीडिया", "raw_content": "\nकलिंग पुरस्कार हा ओडिशा सरकारच्या वतीने युनेस्को द्वारा दिला जातो.\nसामान्य व्यक्तींना विज्ञानाचा फायदा करून देण्यासाठी काम करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १४:०६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737233.51/wet/CC-MAIN-20200807231820-20200808021820-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/politics/maharashtra-government-formation-2019-shiv-sena-chief-uddhav-thackeray-became-chief-minister-of-maharashtra-42415", "date_download": "2020-08-07T23:55:35Z", "digest": "sha1:CWISEVK3FROCJ2P7S2DZ6KDHJMWFF3HR", "length": 9574, "nlines": 129, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "ठाकरे सरकार सुरू, उद्धव ठाकरे बनले मुख्यमंत्री | Shivaji Park", "raw_content": "\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nठाकरे सरकार सुरू, उद्धव ठाकरे बनले मुख्यमंत्री\nठाकरे सरकार सुरू, उद्धव ठाकरे बनले मुख्यमंत्री\nशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचे १९ वे मुख्यमंत्री म्हणून गुरूवारी ६ वाजून ४५ मिनिटांनी शपथ घेतली.\nBy मुंबई लाइव्ह टीम सत्ताकारण\nज्या शिवतीर्थावर प्रबाेधनकारांनी आपला ‘बाळ’ महाराष्ट्राला अर्पण केला... ज्या शिवतीर्थावर शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी असंख्य सभा गाजवल्या... जिथं त्यांना अंतिम निरोप देण्यात आला. त्याच शिवतीर्थावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचे १९ वे मुख्यमंत्री म्हणून गुरूवारी ६ वाजून ४५ मिनिटांनी शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी उद्धव यांना पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली.\nमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणारे उद्धव ठाकरे हे ठाकरे कुटुंबातील पहिलेच व्यक्ती ठरले आहेत. अत्यंत भव्यदिव्य अशा सोहळ्यात उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून जयंत पाटील, छगन भुजबळ आणि काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात तसंच नितीन राऊत यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली.\nया सोहळ्याला राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. तसंच यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल, कपिल सिब्बल, मल्लिकार्जुन खर्गे, अभिषेक मनू सिंघवी, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, द्रमुक नेते एम. स्टॅलिन, टी. आर. बालू, काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, उद्योगपती मुकेश अंबानी, निता अंबानी आदी मान्यवर उपस्थित होते.\nकिमान समान कार्यक्रम ठरला, शेतकऱ्यांना कर्जमाफी, भूमिपुत्रांना ८० टक्के आरक्षण\nसंजय राऊत यांची सुरक्षा वाढवली; 'ह्या' वक्तव्यामुळे जीवाला धोका\nमराठमोळे पायलट कॅप्टन दीपक साठेंचा विमान अपघातात मृत्यू\nमुंबईत कोरोनाचे ८६२ नवे रुग्ण,४५ जणांचा दिवशभरात मृत्यू\n दिवसभरात १० हजार ९०६ जणांनी केली कोरोनावर मात\n९८ वर्षांच्या आजोबांची कोरोनावर मात\n२०२१ चा टी-२० वर्ल्ड कप भारतात\nनवी मुंबईत शुक्रवारी कोरोनाचे नवीन ३७६ रुग्ण\nभाजपा महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला लागलेला कलंक, काँग्रेसची खरमरीत टीका\nम्हणून महापालिकेने केली मुंबईत पाणी साचण्याची व्यवस्था, भाजपची टीका\nनाहीतर, १० आॅगस्टनंतर रस्त्यावर उतरू, प्रकाश आंबेडकरांचा इशारा\n“ही तर नैसर्गिक आपत्ती, मुंबईकरांना प्रत्येकी १० हजार रुपये द्या”\nघरातच बसून मोबाईल गेम खेळणाऱ्यांचा तर हा सल्ला नाही ना\nधमकी देत आहात काय भाजपचा आदित्य ठाकरेंना थेट सवाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737233.51/wet/CC-MAIN-20200807231820-20200808021820-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/india-news/opposition-government-fluttered/articleshow/65205687.cms", "date_download": "2020-08-07T23:50:02Z", "digest": "sha1:5YGBB7MDHTPAV752X2TLXFEWS7QIHZG3", "length": 14505, "nlines": 105, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nआसाममधील ४० लाख लोकांना अवैध ठरविणाऱ्या राष्ट्रीय नागरिक नोंदणी मसुद्याचे जोरदार पडसाद सोमवारी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये उमटले.\nम. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली\nआसाममधील ४० लाख लोकांना अवैध ठरविणाऱ्या राष्ट्रीय नागरिक नोंदणी मसुद्याचे जोरदार पडसाद सोमवारी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये उमटले. तृणमूल काँग्रेसच्या सदस्यांच्या गदारोळामुळे राज्यसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब झाले, तर लोकसभेत विविध पक्षांनी ४० लाख लोकांना अवैध ठरविण्याच्या कृतीवर तीव्र आक्षेप नोंदवित सभात्याग केला. राष्ट्रीय नागरिक नोंदणीची यादी अंतिम नसून त्यात ज्यांची नावे नाहीत, त्यांना आणखी संधी मिळणार असल्याची ग्वाही केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिली. पण त्यांच्या विधानाने विरोधकांचे समाधान झाले नाही.\nलोकसभेत प्रा. सौगत राय यांनी दिलेल्या स्थगनप्रस्तावावर तृणमूलच्या वतीने सुदीप बंडोपाध्याय यांनी यादीतून वगळलेले ४० लाख लोक कुठे जातील, असा सवाल केला. तर हा चाळीस लाख लोकांच्या निवासाचा, नागरिकतेचा आणि मतदानाचा मुद्दा आहे. नावे हेतुपुरस्सर गाळण्यात आली आहेत. ही मोठी चूक ठरणार असून त्यातून मोठे विभाजन करण्यात येत आहे, असा आरोप काँग्रेसचे लोकसभेतील नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केला. जे ४० ते ६० वर्षांपासून भारतात राहात आहेत, त्यांच्या नागरिकतेवर हल्ला होऊ नये, अशी मागणी राजदचे जयप्रकाश नारायण यादव या���नी केली.\nया प्रकरणात सरकारची कोणतीही भूमिका नाही. आसाममध्ये अनेक वर्षांपासून ही मागणी होती आणि सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शनाखाली हे काम सुरू आहे. या यादीत नाव हवे, असे ज्यांना वाटते त्यांनी २८ ऑगस्टनंतर दावे दाखल करावे, असे आवाहन राजनाथ सिंह यांनी लोकसभेतील निवेदनादरम्यान केले. या उत्तरावर संतप्त होऊन काँग्रेस, समाजवादी पक्ष, माकप, राजद आणि अन्य विरोधी पक्षांच्या सदस्यांनी सभात्याग केला. तर ईशान्य भारताने आपली सारी ताकद पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाठिशी उभी केल्याने काँग्रेस आणि मित्रपक्षांची अस्वस्थता उघड झाल्याची टीका ईशान्य भारत विकास खात्याचे मंत्री जितेंद्र सिंह यांनी केली.\nकाँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी या मुद्द्यावर फेसबुकवर निवेदन करताना केंद्र आणि आसामधील भाजपला दोष दिला. १९८५ च्या आसाम करारानुसार मनमोहन सिंह सरकारच्या काळात राष्ट्रीय नागरिकता रजिस्टरची सुरुवात करण्यात आली होती. पण केंद्रातील आणि आसाममधील भाजप सरकारने या प्रक्रियेचा विपर्यास केल्याचा आरोप राहुल यांनी केला. तर सरकारने तात्काळ सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची मागणी काँग्रेसचे प्रवक्ते आनंद शर्मा यांनी केली.\nया मसुद्यावरून वाद पेटताच सायंकाळी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी दिल्लीत दाखल झाल्या. त्यांनी राजनाथ सिंह यांच्या भेटीची वेळ मागितली असून मंगळवारी भेट होण्याची शक्यता आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\nसुशांत सिंह मृत्यू : सीबीआयकडून रियासह सहा जणांविरोधात ...\nराम मंदिर भूमिपूजनापूर्वी अखेर अडवाणींनी सोडले मौन, म्ह...\nसुशांतसिंह प्रकरणी बिहार सरकारची सुप्रीम कोर्टात धक्काद...\nचिदंबरम यांच्या कुटुंबीयांना आदेश महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nसुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी रिया चक्रवर्तीला अटक होणार\n'संयुक्त राष्ट्रा'च्या गाडीतील आक्षेपार्ह सेक्स व्हिडिओ व्हायरल\nहरयाणा: सेक्स रॅकेट उघडकीस\nमार्क्ससाठी सेक्स घोटाळा: विरोधकांची CBI चौकशीची मागणी\nऔरंगाबादमध्ये जीवाची बाजी लावून तरुणांनी वाचवले बुडणाऱ्या तरुणाचे प्राण\nराफेल विमाने भारतात दाखल, नौदलाकडून स्वागत\nहसा लेकोMarathi Joke: जुने दिवस आणि कलियुग\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\nकोल्हापूरब्रह्मनाळमध्ये नवी बोट पोहचताच परत मागितली; मंत्र्याने केला फोन\nनागपूरअनैतिक संबंधात अडचण ठरणाऱ्या पतीची प्रियकराच्या मदतीने हत्या\nदेशकेरळ विमान दुर्घटना टेबलटॉप रनवेमुळे समजून घ्या दुर्घटनेचं कारण\nनागपूरनागपुरातील करोनाचा 'हा' आकडा चिंता वाढवणारा\nमुंबईरिया चक्रवर्तीची ८ तास चौकशी; कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता\nदेशकेरळमध्ये भीषण विमान अपघात; दोन पायलटसह १४ जण ठार\nLive: कोल्हापूरात दिवसभरात २४० करोना बाधित रुग्ण आढळले\nमोबाइलसर्वात जास्त विकला जाणारा अँड्रॉयड फोन झाला स्वस्त; नवी किंमत पाहा\nविज्ञान-तंत्रज्ञानइंडियन ब्रँड Shinco चे ३ जबरदस्त टीव्ही लाँच, जाणून घ्या किंमत-फीचर्स\nहेल्थनिरोगी आरोग्यासाठी वयानुसार किती वेळ झोपणे ठरेल योग्य\nकरिअर न्यूजसीबीएसई फेरपरीक्षा होणार की नाही\nआजचं भविष्यमकर : स्वतःच्या आनंदात रममाण व्हाल; वाचा, आजचे राशीभविष्य\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737233.51/wet/CC-MAIN-20200807231820-20200808021820-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/little-champ-prathamesh-laghate/?vpage=3", "date_download": "2020-08-08T00:57:06Z", "digest": "sha1:WYENK72UMS4A6UVIUQHQOMPGT7KK7W7V", "length": 13290, "nlines": 145, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "लिटल चॅम्प प्रथमेश लघाटे – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ August 7, 2020 ] यश येईल मागे मागे\tकविता - गझल\n[ August 7, 2020 ] श्री शिवनामावल्यष्टकम् – ३\tअध्यात्मिक / धार्मिक\n[ August 6, 2020 ] जीवन परिघ\tकविता - गझल\n[ August 6, 2020 ] निरंजन – भाग २० – गुंजन दोन मनांचे\tअध्यात्मिक / धार्मिक\n[ August 6, 2020 ] तरंगणाऱ्या रूट बिअरचा दिवस\tदिनविशेष\nHomeव्यक्तीचित्रेलिटल चॅम्प प्रथमेश लघाटे\nलिटल चॅम्प प्रथमेश लघाटे\nSeptember 29, 2016 संगीत WhatsApp ग्रुप व्यक्तीचित्रे\nगरम पाण्याच्या कुंडासाठी प्रसिद्ध असलेले मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील “आरवली” हे गाव मुंबईहुन गोव्याकडे जाताना चिपळुण हुन सुमारे ३१ किमी तर संगमेश्वर च्या अगोदर १६ किमी वर लागणारे आरवली गावाची २००८-२००९ नंतर नवीन ओळख तयार झा���ी…. गरम पाण्याच्या कुंडात अंघोळ केल्यावर अंगावरची रोगराई पळुन जाते अस म्हणतात…. एका अर्थाने गावाची तीच परंपरा, तीच ओळख कायम ठेवणारा एक “मोदक” या गावात जन्माला आला…. आता गरम पाण्यात अंघोळ न करता आपल्या अजोड सुरेल गळ्यांने सुरांची बरसात करुन रसिकांना न्हाऊ घालणारा प्रथमेश उमेश लघाटे याच गावात २९ सप्टेंबर १९९४ साली जन्माला आला…..\nसुमारे तीन हजार लोकवस्तीच्या या गावात पुर्वी मनोरंजनाची कोणतीही साधने ऊपलब्ध नव्हती…. तेंव्हा या गावातील ब्राह्मण वाडीतील ३०/३५ घरातील मंडळी रात्री गप्पा मारणे, पत्ते खेळण्यासाठी एकत्र जमा व्हायचे. या एकत्र येण्यातुनच कै. विष्णू विनायक लघाटे यांनी भजनाची संकल्पना मांडली…. आणि दर गुरुवारची भजन परंपरा सुरु झाली. साल होते १९२५ आजपर्यंत हि परंपरा यशस्वीपणे सुरु आहे. ह्या भजन परंपरेतुनच महाराष्ट्राला एक ऊमदा गायक मिळेल ह्याची ह्या भजनी मंडळींना स्वप्नात देखील कल्पना आली नसेल. ह्या परंपरेतुन प्रथमेशला बालपणीच गायनाची गोडी लागली. प्रथमेशच्या घरच्यांनी मग त्याच्या गायनाची आवड लक्षात घेऊन त्याला श्री सतिश कुंटे यांच्याकडे गायन वर्गासाठी पाठवले. प्रथमेशचा कल शास्त्रीय गायनाकडे होताच. त्यामुळे त्याला शिक्षण घेताना फार अडथळे आले नाहीत. पुढे २००८/०९ साली झी मराठी ह्या वाहिनीवर “सारेगमप” ची घोषणा झाली… आणि प्रथमेश पाय आपोआप तिकडे वळले…. त्यांने पहिल्या भागापासुनच आपलं स्वत:च असं एक वेगळं स्थान निर्माण केलं.\nबाबुजी आणि गदिमांचे गीतरामायण पुर्वी घरी थांबुन रेडिओ ला कान लाऊन ऐकायचे, पुढे दुरदर्शनच्या काळात रामायण, महाभारत या मालिकांच्या वेळेत रस्ते निर्मनुष्य असायचे…. झी सारेगमप (लिटल चॅम्प्स) च्या वेळी हा अनुभव पुन्हा आला….. यात सिंहाचा वाटा होता तो प्रथमेशचा तोच या पर्वाचा विजेता ठरेल अशी रसिक वर्गाला अपेक्षा होती… निकाल मात्र वेगळाच लागला(त्याचा इतिहास सर्वश्रुत आहेच) परंतु रसिकांची मनं जिंकुन खरा विजेता ठरला तो प्रथमेशच\nआपल्या गावावर निस्सिम प्रेम करणारा प्रथमेश सध्या पुण्यात राहुन संगीत विषयात MA करतोय. मात्र त्याची गावची ओढ, गावावरचं प्रेम अजिबात कमी झालेलं नाही. तो गावात असेल त्या दिवशी योगायोगाने गुरुवार असेल तर तो भजनाला हमखास हजर असतो.\nप्रथमेशचा गळा हि त्यालाच नव्हे तर महाराष्ट्र��ला परमेश्वराकडुन मिळालेली एक विलक्षण भेट आहे. या गळ्यातून सुरांची अखंड बरसात होत राहो. प्रथमेशला अमाप यश, किर्ती, सन्मान मिळो हिच आजच्या शुभदिनी परमेशाकडे प्रार्थना\nWhatsApp वरील संगीत संगीत व फक्त संगीत या ग्रुपवरुन..\nश्री. संजीव वेलणकर यांनी सुरु केलेल्या “संगीत संगीत आणि फक्त संगीत” या Whatsapp समूहावरील पोस्ट आणि लेख....\nठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...\nमुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...\nमुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...\nमहाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...\nयश येईल मागे मागे\nश्री शिवनामावल्यष्टकम् – ३\nनिरंजन – भाग २० – गुंजन दोन मनांचे\nतरंगणाऱ्या रूट बिअरचा दिवस\nमाझ्या सोनूला पोलिओ डोस पाजा \nश्री शिवनामावल्यष्टकम् – २\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\nerror: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737233.51/wet/CC-MAIN-20200807231820-20200808021820-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/nation-and-state-need-to-bjp/articleshow/71086073.cms", "date_download": "2020-08-08T00:42:34Z", "digest": "sha1:BHG4OAV6RNULTNIBRJ6XSGMETPRROXYT", "length": 12190, "nlines": 114, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nइंदापूर विधानसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसने सोडण्यास नकार दिल्याने काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी बुधवारी भाजपमध्ये प्रवेश केला. 'मी कोणत्याही अटीशिवाय भाजपमध्ये प्रवेश केला आहे. देशाला आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी भाजपशिवाय दुसरा पर्याय नाही', असे हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये प्रवेश करताना म्हणाले.\nम. टा विशेष प्रतिनिधी, मुंबई\nइंदापूर विधानसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसने सोडण्यास नकार दिल्याने काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी बुधवारी भाजपमध्ये प्रवेश केला. 'मी कोणत्याही ��टीशिवाय भाजपमध्ये प्रवेश केला आहे. देशाला आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी भाजपशिवाय दुसरा पर्याय नाही', असे हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये प्रवेश करताना म्हणाले.\nहर्षवर्धन पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपप्रवेश केला. 'सध्याच्या परिस्थितीत निष्ठा, तत्त्व आणि प्रामाणिकपणे काम करायचे असेल तर भाजपशिवाय पर्याय नाही. पक्ष जी जबाबदारी देईल ती पार पाडू. मी तत्त्वाने वागणारा असून, आमच्यासारख्या व्यक्तींसाठी आता भाजप हाच एकमेव पर्याय आहे', असे हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले. 'भाजपमध्ये प्रवेश करणे हा आपल्यासाठी ऐतिहासिक दिवस आहे. पंतप्रधान मोदी यांच्या सरकारने गेल्या शंभर दिवसांत घटनेचे कलम ३७० रद्द करण्यासोबत अनेक धाडसी निर्णय घेतले आहेत. राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कणखरपणे सरकारचे नेतृत्व केले आहे. फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारच राज्याला न्याय देऊ शकेल, असा विश्वास जनतेमध्ये निर्माण झाला आहे', असेही ते पुढे म्हणाले.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\n‘चला हवा येऊ द्या’विरोधात संताप...\nAaditya Thackeray: 'पावसात बाहेर पडण्यासारखी मुंबई ठेवल...\nAaditya Thackeray: आदित्य ठाकरे धमकी देत आहेत का\nAaditya Thackeray आदित्य ठाकरे यांनी मौन सोडले; सुशांतच...\nकुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी विशेष रजा महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nसुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी रिया चक्रवर्तीला अटक होणार\n'संयुक्त राष्ट्रा'च्या गाडीतील आक्षेपार्ह सेक्स व्हिडिओ व्हायरल\nहरयाणा: सेक्स रॅकेट उघडकीस\nमार्क्ससाठी सेक्स घोटाळा: विरोधकांची CBI चौकशीची मागणी\nऔरंगाबादमध्ये जीवाची बाजी लावून तरुणांनी वाचवले बुडणाऱ्या तरुणाचे प्राण\nराफेल विमाने भारतात दाखल, नौदलाकडून स्वागत\nLive: कोल्हापूरात दिवसभरात २४० करोना बाधित रुग्ण आढळले\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\nदेश'अयोध्येत मशिदीसोबत रुग्णालय उभारण्यासाठी १ महिन्याचा पगार देणार'\nमुंबईरिया चक्रवर्तीची ८ तास चौकशी; कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता\nदेश'पावसामुळे धावपट्टीचा अंदाज न आल्याने विमानाला अपघात'\nकोल्हापूरब्रह्मनाळमध्ये नवी बोट पोहचताच परत मागितली; मंत्र्याने केला फोन\nनागपूरनागपुरातील करोनाचा 'हा' आकडा चिंता वाढवणारा\nनागपूरअनैतिक संबंधात अडचण ठरणाऱ्या पतीची प्रियकराच्या मदतीने हत्या\nदेशकेरळमध्ये भीषण विमान अपघात; दोन पायलटसह १४ जण ठार\nमोबाइलसर्वात जास्त विकला जाणारा अँड्रॉयड फोन झाला स्वस्त; नवी किंमत पाहा\nहेल्थनिरोगी आरोग्यासाठी वयानुसार किती वेळ झोपणे ठरेल योग्य\nविज्ञान-तंत्रज्ञानइंडियन ब्रँड Shinco चे ३ जबरदस्त टीव्ही लाँच, जाणून घ्या किंमत-फीचर्स\nधार्मिकश्रीकृष्ण नीती: 'हे' ११ निर्णय ठरले महाभारताचे टर्निंग पॉइंट; वाचा\nरिलेशनशिपभावाच्या संगतीत बहिण बनू शकते एक चांगली व्यक्ती, आम्ही नाही विज्ञान म्हणतंय हे\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737233.51/wet/CC-MAIN-20200807231820-20200808021820-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1043330", "date_download": "2020-08-08T01:14:52Z", "digest": "sha1:SWQRHHJZY2PHWEFUJNZ5ZWA3NNZWYPUP", "length": 2385, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"उल्यानोव्स्क ओब्लास्त\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"उल्यानोव्स्क ओब्लास्त\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n२३:४४, २६ ऑगस्ट २०१२ ची आवृत्ती\n२४ बाइट्सची भर घातली , ७ वर्षांपूर्वी\n०२:१६, ३० जून २०१२ ची आवृत्ती (संपादन)\nXqbot (चर्चा | योगदान)\n२३:४४, २६ ऑगस्ट २०१२ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nEmausBot (चर्चा | योगदान)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737233.51/wet/CC-MAIN-20200807231820-20200808021820-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.aathavanitli-gani.com/Song/Ghadi_Ghadi_Are_Man", "date_download": "2020-08-07T23:58:16Z", "digest": "sha1:UXAGXVQNWGVEWEDBTFZW7J22F3FXBO5G", "length": 3622, "nlines": 43, "source_domain": "www.aathavanitli-gani.com", "title": "घडीघडी अरे मनमोहना | Ghadi Ghadi Are Man | आठवणीतली गाणी | Aathavanitli Gani | Marathi songs lyrics online", "raw_content": "\nघडीघडी अरे मनमोहना, हसुनी गुणिजना, देखता नको रे बोलु मशि\nभरम धरिल जन तुझा नि माझा, पहा पुरती चौकशी\nसजणा नको रे बोलु मशि\nछबिदार सुरत साजिरी, दिसे गोजिरी, बरी अवडली समाजा मना\nकुठे दिसे ना दुजा पुरुष मज तुजसम रे देखणा\nसजणा तुजसम रे देखणा\nतुझी प्रीत लाधली कुठुन रोज नीट उठुन तुटुन जीव पडतो झाले पिशी\nसजणा नको रे बोलु मशि\nसजणि नको ग बोलु मशि\nघडीघडी अरे मनमोहना हसुनी गुणिजना देखता नको रे बोलु मशि\nदिसतेस चटक चांदणी, अगे साजणी, मनी तू ठसलीस अमुच्या गडे\nछंद लागला तुझा अम्हाला रात्रंदिन फाकडे\nनीज ध्यास सदा अंतरी, फिदा तुजवरी, घरी मी सिद्ध करुनिया विडे\nघरी मी सिद्ध करुनिया विडे\nएकान्‍ति मुखि घालता चकाकतील-\nइश्काची चटक लागली, जीवा चांगली, रंगली वृत्ती तुजपाशी\nसजणा नको रे बोलु मशि\nसजणि नको ग बोलु मशि\nघडीघडी अरे मनमोहना हसुनी गुणिजना देखता नको रे बोलु मशि\nगीत - शाहीर होनाजी बाळा\nसंगीत - वसंत देसाई\nस्वर - पंडितराव नगरकर , लता मंगेशकर\nचित्रपट - अमर भूपाळी\nगीत प्रकार - चित्रगीत , लावणी , युगुलगीत\nसावळ्या हरिचे घेई सदा\nदाद द्या अन्‌ शुद्ध व्हा \nपंडितराव नगरकर, लता मंगेशकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737233.51/wet/CC-MAIN-20200807231820-20200808021820-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://www.jagrutmaharashtra.com/article/%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%A8-%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B3%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%95-%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%A3-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%95-%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7-", "date_download": "2020-08-08T00:06:34Z", "digest": "sha1:ZZ4SWLC3FQXKWGXYCFUTEHQDTMYDAWBQ", "length": 10344, "nlines": 176, "source_domain": "www.jagrutmaharashtra.com", "title": "रेशन दुकानातून मिळतात अनेक जनसामान्य ना योजना ....पण अनेक लोक करतात दुर्लक्ष . | जागृत महाराष्ट्र न्युज", "raw_content": "\nरेशन दुकानातून मिळतात अनेक जनसामान्य ना योजना ....पण अनेक लोक करतात दुर्लक्ष .\nआपण आपल्या गावात रेशन दुकानातुन रेशन घेतो. परंतु रेशन दुकानदार आपल्याला पावती माञ देत नाही. म्हणुन\nमहाराष्ट् शासनाने लोकांना त्यांच्या पावत्या या ऑनलाईन देखील पाहता येण्यासाठी खालील वेबसाईट चालु केलेली आहे. आपण त्या वेबसाईटवर जाऊन आपला RC नंबर जो आपण रेशन घेताना बायोमेट्रीक साठी येतो तो नंबर टाकावा. महाराष्ट् सरकारने जनतेस आवाहन केलेले आहे आपण खालील वेबसाईट वर जाऊन आपले रेशनकार्ड वरील धान्य चेक करावे.\nआपले रेशनकार्ड चेक करण्यासाठी खालील लिंक वर RC नंबर जो आपण रेशन घेताना बायोमेट्रीक साठी येतो तो नंबर टाकुन आपण आपली पावती प्राप्त करुन शकतो.\nरेशन दुकानदारांचा FPS ID चेक करण्यासाठी खालील लिंक वर पहावे. किंवा आपल्या पावतीवर दे��ील आयडी असतो.\nरेशन दुकानदारानी शासनाकडुन किती माल घेतला हे खालील लिंक वर पहावे\nरेशनदुकानदारा विरुध्द तक्रार देण्यासाठी खालील लिंक वर पहावे.\nवरील वेबसाईट ही शासनाची अधिकृत आहे. जास्तीत जास्त लोकांना आपले रेशन कार्ड चेक करुन घ्यावे. व अशा रेशन दुकानदाराच्या तक्रारी सार्वजनिक वितरण तक्रार निवारण प्रणाली नि शुल्क क्रमांक 1800-22-4950 व 1967 तसेचई-मेल: helpline.mhpds.gov.in पाठवावा. असे आवाहन अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग महाराष्ट्र शासनाकडुन करण्यात आलेले आहे.\nसंतोष औताडे यांची महाराष्ट्र राज्य सरपंच सेवा संघाच्या अहमदनगर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पदी निवड.\nप्रवासासाठी इ-परवाने आता ठाणे मनपाच्या डिजि ठाणे कोविड 19 डॅशबोर्डवर उपलब्ध\nएसटी महामंडळाच्या मासिक,त्रैमासिक पासला मुदतवाढ –परिवहनमंत्री अनिल परब.\nखूप छान माहिती आहे\nमाझे केसरी रेशन कार्ड आहे,मला रेशन मिळत नाही.मी खाजगी नोकरदार आहे.कृपा करुन मला रेशन का मिळू शकत नाही.\nमला रेशन मिळत नाहीत मिखाजगी नोकरी करते\nमला रेशन मिळत नाही\nआमच्या घरात मी माझी आई आणि भाऊ राहतो रेशन भेटत नाही मला वडील नाही\nआमच्या घरात पाच जन.आहेत आमच्या रेशन कार्ड नाही नवीण काडता येइल का\nआताची महागाई बघून तरी रेशन कार्ड वर ६०,००० पेक्षा १,००,००० उत्पादन केला तर किती साधारण जनतेला अन्न धान्य पुरवठा होईल, याचा विचार कोणाचं नाही करत,\nचांगली माहिती आहे पण लोकं फायदा घेत नाही आणि रेशन दुकानदार लोकांना सांगत नाही त्यामुळे लोक जातात बहुतेक रेशन दुकानदार हो दोन तीन महिन्याची रेशन स्वतः खाऊन घेत असतात.\nथोडेच दिवस आहेत, जनतेला चांगलया सुविधा द्या, नाहीतर कोरोनाच्या पावसात भले भले CLEAN BOLT होतील. बघाच.\nमि किसान बरोबरदेत नाही\nअंगणवाडी मध्ये सरकार कडून एक नवीन योजना .\nरेशन दुकानातून मिळतात अनेक जनसामान्य ना योजना ....पण अनेक लोक करतात दुर्लक्ष .\nआमदार विजय भांबळे यांच्यावर जिंतुर पोलिसांत गुन्हा दाखल\nआमच्या वृत्तपत्रांची सदस्यता घ्या\nसामान्य जनतेचे हक्क आणि अधिकार अबाधित राखण्यासाठी जागृत महाराष्ट्र सदैव आपल्या सोबत. सामान्य जनतेच्या हक्कासाठी तयार केलेले निस्वार्थ चॅनेल जागृत महाराष्ट्र निशुल्क बातमी प्रसारित करून प्रत्येक बातमी ला न्याय देण्यासाठी कटीबद्ध.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737233.51/wet/CC-MAIN-20200807231820-20200808021820-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/affair", "date_download": "2020-08-08T00:14:36Z", "digest": "sha1:OGIDMAD7GIVLNBIEH2SGTR5CHFA4VKRA", "length": 11240, "nlines": 166, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "affair Archives - TV9 Marathi", "raw_content": "\nAir India Plane Skids | केरळमध्ये एअर इंडियाचं विमान रन वेवरुन घसरलं, विमानाचे दोन तुकडे, 17 जणांचा मृत्यू\nKerala Plane Crash | वडील सैन्यातील माजी ब्रिगेडियन, मोठा भाऊ कारगील युद्धात शहीद, कॅप्टन दीपक साठे यांच्यावर काळाचा घाला\nडॉ. आरती ठिक होतील, पिंपरी-चिंचवडमधील कोरोनाबाधित डॉक्टरच्या कुटुबियांना शरद पवारांचा फोन\nआलिया भटच्या मैत्रिणीसोबत डेटिंगची चर्चा, क्रिकेटपटू के एल राहुल म्हणतो…\n‘तू सिंगल आहेस का’ या प्रश्नाला के एल राहुलने बगल दिली. ‘खरं तर मलाच माहिती नाही. जेव्हा मला हे समजेल, तेव्हा मी तुम्हाला सांगेन’ अशा शब्दात राहुलने थेट उत्तर देणं टाळलं.\nदिशा पटानी को ‘पटाना’ औकात के बाहर : टायगर श्रॉफ\nतू दिशा पटानीला डेट करत आहेस का असा प्रश्न टायगर श्रॉफला इन्स्टाग्रामवर विचारण्यात आला होता. यावर ती माझ्या लायकीबाहेर आहे, असं उत्तर टायगरने दिलं.\nशाहरुखचा मुलगा लंडनमधील ‘या’ मुलीच्या प्रेमात\nबॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचे मोठ्या प्रमाणात चाहते आहेत. यामध्ये काही महिला चाहत्यांकडून शाहरुखचे नेहमीच कैतुकही केले जाते. तर काहीजण शाहरुखवर एकतर्फी प्रेमही करतात. आता यामध्ये शारुखचा मुलगा आर्यन खानच्या (Aaryan khan) नावाचाही समावेश झाला आहे.\nआलियाच्या वारंवार फोन आणि मेसेजने रणबीर वैतागला\nमुंबई : अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट त्यांच्या अफेअरमुळे सध्या चर्चेत आहेत. दोघेही ब्रह्मास्त्र सिनेमाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहेत. दोघांचं अफेअर असल्याचं जवळपास कंफर्म\nआधी अनैतिक संबंध, मग ब्लॅकमेलिंग, महिलेला महागात पडलं\nरत्नागिरी : विवाहित पुरुषाशी अनैतिक संबध ठेवून त्यालाच पैशांसाठी ब्लॅकमेल करणं एका महिलेला चांगलेच महागात पडलंय. अनैतिक संबधातून वारंवार ब्लॅकमेल करून पैशांची मागणी करणाऱ्या महिलेला\nAir India Plane Skids | केरळमध्ये एअर इंडियाचं विमान रन वेवरुन घसरलं, विमानाचे दोन तुकडे, 17 जणांचा मृत्यू\nKerala Plane Crash | वडील सैन्यातील माजी ब्रिगेडियन, मोठा भाऊ कारगील युद्धात शहीद, कॅप्टन दीपक साठे यांच्यावर काळाचा घाला\nडॉ. आरती ठिक होतील, पिंपरी-चिंचवडमधील कोरोनाबाधित डॉक्टरच्या कुटुबियांना शरद पवारांचा फोन\n पायाला जखम असल्यास पा���साच्या पाण्यातून चालणे टाळा\nकुणालाही सोडणार नाही, पितळ उघडं पाडल्याशिवाय गप्प बसणार नाही : अविनाश जाधव\nAir India Plane Skids | केरळमध्ये एअर इंडियाचं विमान रन वेवरुन घसरलं, विमानाचे दोन तुकडे, 17 जणांचा मृत्यू\nKerala Plane Crash | वडील सैन्यातील माजी ब्रिगेडियन, मोठा भाऊ कारगील युद्धात शहीद, कॅप्टन दीपक साठे यांच्यावर काळाचा घाला\nडॉ. आरती ठिक होतील, पिंपरी-चिंचवडमधील कोरोनाबाधित डॉक्टरच्या कुटुबियांना शरद पवारांचा फोन\n पायाला जखम असल्यास पावसाच्या पाण्यातून चालणे टाळा\nडॉ. आरती ठिक होतील, पिंपरी-चिंचवडमधील कोरोनाबाधित डॉक्टरच्या कुटुबियांना शरद पवारांचा फोन\nCorona Vaccine | कोरोना लस 225 रुपयांना उपलब्ध होणार, सिरम इन्स्टिट्यूटचा बिल गेट्स फाऊंडेशनसोबत 10 कोटी डोसचा करार\n” जम्बो कोव्हिड सेंटरच्या पाहणीवेळी अजित पवारांची विचारणा\nPune Corona | पुणेकरांना दिलासा, कोरोना रुग्ण दुप्पटीचा कालावधी 33 दिवसांवर, मृत्यूदरही घसरला\nCrop Loan : राज्यातील 12 जिल्ह्यात 50 टक्क्यांपेक्षा कमी पीक कर्ज वाटप : सहकारमंत्री बाळासाहेब पाटील\nपुण्यातील गणेशोत्सवाची नियमावली ठरली, बाप्पाच्या मिरवणुकीसह ‘या’ गोष्टींना मनाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737233.51/wet/CC-MAIN-20200807231820-20200808021820-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9F_%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%BE", "date_download": "2020-08-08T01:32:05Z", "digest": "sha1:VAYZ5O5FVIBRPFNO5LCZ4CAGBCW6PHZJ", "length": 9465, "nlines": 215, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सेंट हेलेना - विकिपीडिया", "raw_content": "\nसेंट हेलेनाचे जागतिक नकाशावरील स्थान\n- एकूण ४२० किमी२\nराष्ट्रीय चलन सेंट हेलेना पाउंड\nआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +290\nसेंट हेलेना हे युनायटेड किंग्डमच्या अधिपत्याखालील दक्षिण अटलांटिक महासागरामधील एक बेट आहे. सेंट हेलेना आफ्रिका व दक्षिण अमेरिका खंडांच्या मधोमध आहे.\nअसेन्शन द्वीप व त्रिस्तान दा कूना हे दोन इतर ब्रिटीश प्रदेश सेंट हेलेनाचे भाग आहेत.\nआफ्रिकेतील देश व संस्थाने\nअल्जीरिया • इजिप्त • लिबिया • मोरोक्को • सुदान • ट्युनिसिया पश्चिम आफ्रिका\nबेनिन • बर्किना फासो • केप व्हर्दे • कोत द'ईवोआर • गांबिया • घाना • गिनी • गिनी-बिसाउ • लायबेरिया • माली • मॉरिटानिया • नायजर • नायजेरिया • सेनेगाल • सियेरा लिओन • टोगो\nअँगोला • कामेरून • मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक • काँगोचे प्रजासत्ताक • काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक • इक्वेटोरीयल गिनी • गॅब��� • साओ टोमे आणि प्रिन्सिप • चाड पूर्व आफ्रिका\nबुरुंडी • कोमोरोस • जिबूती • इरिट्रिया • इथियोपिया • केनिया • मादागास्कर • मलावी • मॉरिशस • मोझांबिक • युगांडा • रवांडा • सेशेल्स • सोमालिया • टांझानिया • झांबिया • दक्षिण सुदान\nदक्षिण आफ्रिका • बोत्स्वाना • लेसोथो • नामिबिया • स्वाझीलँड• झिंबाब्वे स्वायत्त प्रदेश व वसाहती ब्रिटीश हिंदी महासागर क्षेत्र (युनायटेड किंग्डम) • कॅनरी द्वीपसमूह (स्पेन) • सेउता (स्पेन) • मादेईरा (पोर्तुगाल) • मायोत (फ्रान्स) • मेलिया (स्पेन) • रेयूनियों (फ्रान्स) • सेंट हेलेना (युनायटेड किंग्डम) • सहरावी अरब लोकशाही प्रजासत्ताक • सोमालीलँड\nयुनायटेड किंग्डमचे परकीय प्रांत\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी ०९:०८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737233.51/wet/CC-MAIN-20200807231820-20200808021820-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/goa/rare-habitat-bio-property-forest-melavali-3010", "date_download": "2020-08-07T23:22:58Z", "digest": "sha1:5PZZXP766T4I75OUW4JNNZH5PVEUOKTQ", "length": 10712, "nlines": 99, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "मेळावलीच्या जंगलात जैवसंपत्तीचा दुर्मिळ अधिवास! | Gomantak", "raw_content": "\nमेळावलीच्या जंगलात जैवसंपत्तीचा दुर्मिळ अधिवास\nमेळावलीच्या जंगलात जैवसंपत्तीचा दुर्मिळ अधिवास\nमंगळवार, 16 जून 2020\nगुळेली पंचायत भागातील मेळावली गावात सरकारने आयआयटी हे उच्च शैक्षणिक केंद्र सुरू करण्याचे निश्चीत केले आहे, पण ही जागा अतिशय जैवसंवेदनशील असून दुर्मिळ अशा अनेक वन्य प्राण्यांनी बहरलेली आहे. काल रविवारी गुळेलीतील युवकांनी जंगल सफरीद्वारे जैवविविधतेची माहीती जाणून घेण्याची मोहीम यशस्वी केली\nसत्तरीत जागरूक युवकांची शोध मोहीम, पर्यावरण संवेदनशील जागेचे संरक्षण आवश्यक वाळपई, ता. १५ (प्रतिनिधी): पावसाळ्यात वाहणाऱ्या धबधब्यांसह हिरव्यागार डोंगरांनी वेढलेल्या सत्तरी तालुक्याला निसर्गसौंदर्याची मोठी देणगीच लाभली आहे. त्याचे स���रक्षण करण्याचे दायित्वही प्रत्येकाचे आहे. गुळेली - सत्तरी ग्रामपंचायत क्षेत्रातील मेळावली गावाजवळील जंगल परिसरात दुर्मिळ अशी जैवसंपत्ती आहे. गुळेली पंचायत भागातील जागरूक युवकांनी या जंगलातील जैवविविधतेची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. गुळेली पंचायत भागातील मेळावली गावात सरकारने आयआयटी हे उच्च शैक्षणिक केंद्र सुरू करण्याचे निश्चीत केले आहे, पण ही जागा अतिशय जैवसंवेदनशील असून दुर्मिळ अशा अनेक वन्य प्राण्यांनी बहरलेली आहे. काल रविवारी गुळेलीतील युवकांनी जंगल सफरीद्वारे जैवविविधतेची माहीती जाणून घेण्याची मोहीम यशस्वी केली. त्यावेळी नियोजीत आयआयटीच्या जंगल परिसरात फिरताना अनेक लहान वन्य प्राणी नजरेस आले व त्यांचे छायाचित्र युवकांनी कॅमेऱ्यात बंदिस्त केले. त्यावरून हा भाग किती जैवसंपदेने नटलेला आहे याची प्रत्यक्ष जाणीव युवकांना झाली आहे. युवकांच्या या मोहिमेमुळे या परिसरात दुर्मिळ असे खवले मांजर, श्रीलंकन फ्रोग माऊथ, रहीनोसीरोस रॅट स्नेक, इंडियन पॅराडाईस फ्लायकेचर, विविध बेडूक, गवे आदी वन्य प्राण्यांचा अधिवास समोर आला आहे. याविषयी बोलताना एक युवक शुभम शिवोलकर म्हणाले, की गुळेली पंचायत भागातील मेळावली येथे सर्व्हे क्रमांक ६७/१ या जवळपास दहा लाख चौ. मी. जागेत आयआयटी शैक्षणिक केंद्र उभारण्याचे निश्चय सरकारने केला आहे. परंतु हे सर्व करीत असताना या भागातील पर्यावरणाला हानी होणार नाही याची काळजी घेतलेली नाही. विशेष म्हणजे वन खात्यामार्फत या जंगल परिसरातील विविध प्राण्यांचा अभ्यास केला पाहिजे होता. तो न करताच सरकारने या केंद्राचा विचार केला आहे. या मोठ्या जंगल परिसरात हजारोंच्या संख्येने झाडांची कत्तल होणार आहे. या हजारो झाडांच्या कत्तलीबरोबरच येथील जैवसंपदा नष्ट होणार आहे. त्याचे दूरगामी परिणाम मानवालाच सोसावे लागणार आहेत. या जंगलात दुर्मिळ असा प्राण्यांचा अधिवास आहे. त्यांचे संरक्षण याची जबाबदारी सरकारचीच आहे. सरकारने हे शैक्षणिक संकुल आणण्याअगोदर पर्यावरणीय अभ्यासच केलेला नसल्याचे ‘माहिती अधिकार कायदा २००५’ अंतर्गत मिळविलेल्या माहितीतून समोर आले आहे. हे जंगल पर्यावरणीय संवेदनशील जंगल आहे. शशिकांत सावर्डेकर म्हणाले, हे जंगल नष्ट केले, तर या प्राण्यांचे काय होणार हा मोठा प्रश्न निर्मा�� झाला आहे. पश्चिम घाटात सापडणारे असे प्राणी मेळावलीच्या जंगलात सापडतात हे विशेष म्हणावे लागेल, पण या सगळ्या गोष्टींचा विचार न करताच सरकारने होऊ घातलेले हे शैक्षणिक संकुल धोक्याचे बनणार आहे. हा जैवसंपत्तीचा अधिवास असाच कायम टिकून राहण्यासाठी योग्य पाऊल उचलणे आवश्यक बनले आहे.\nगुळेली आयआयटी बचाव समितीची स्थापना\nआयआयटी संस्था नव्या पिढीच्या भवितव्याची\nवाळपई, ही संस्था म्हणजे...\nमेळावलीत भूमिपुत्रांचा आयआयटीला विरोध\nवाळपई या नियोजित जागेत...\nप्रोग्रामिंग आणि डेटा विज्ञान- आयआयटीतर्फे पहिला ऑनलाइन पदवी अभ्यासक्रम\nनवी दिल्ली, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’...\nआयआयटी वन forest पर्यावरण environment ग्रामपंचायत विषय topics माहिती अधिकार right to information\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737233.51/wet/CC-MAIN-20200807231820-20200808021820-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/saptarang/celebrity-malhar-thakar-manasi-parekh-gohil-maitrin-supplement-sakal-pune-today-202547", "date_download": "2020-08-08T00:05:19Z", "digest": "sha1:FLWDT6LMLPSVJQYAOV6W6OMQLEZZDSXF", "length": 17468, "nlines": 275, "source_domain": "www.esakal.com", "title": "अडचणीत एकमेकांना सांभाळून घेतो | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर शनिवार, ऑगस्ट 8, 2020\nअडचणीत एकमेकांना सांभाळून घेतो\nशनिवार, 27 जुलै 2019\nसर्वच क्षेत्रांत आत्मविश्वासाने मुक्त संचार करणाऱ्या महिलांच्या यशोगाथा, सेलिब्रेटी टिप्स, महिलांचे आरोग्य, ट्रेंड्स, पाककृती, सुरक्षिततेच्या दृष्टीने 'सेफ्टी झोन' वाचा 'सकाळ पुणे टुडे'च्या 'मैत्रीण' या पुरवणीत...\nजोडी पडद्यावरची - मल्हार ठाकर, मानसी पारेख-गोहिल\nअभिनेत्री मानसी पारेख-गोहिलने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे, तसेच ‘उरी’ या हिंदी चित्रपटातदेखील तिने काम केले आहे. शिवाय ती निर्मातीही आहे. अभिनेता मल्हार ठाकर याने गुजराथी चित्रपटसृष्टीत चांगलेच नाव कमावले आहे. त्याने अनेक चित्रपट व नाटकांमध्ये काम केले आहे. गुजराथी नाटकांमध्ये काम करणारा मल्हार आणि हिंदी मालिकांमध्ये काम करणारी मानसी हे दोघे जण पहिल्यांदाच एकत्र आले आहेत ‘डू नॉट डिस्टर्ब’ या गुजराथी वेबसीरिजसाठी. आपल्या पहिल्या भेटीबद्दल मल्हार म्हणाला, ‘‘मानसीची व माझी पहिली भेट मानसीला आठवत नसेल, परंतु मला नक्की आठवतेय. तिचे ‘मारो पियू गयो रंगून’ हे नाटक मी चार वेळा पाहिलेले आहे आणि मुख्य म्हणजे चारही वेळा मी मानसीला भेटलो आहे ही भेट आता मानसीला आठवत नाही, हा विषयच वेगळा आहे.’’\nयावर मानसी म्ह���ाली, ‘‘त्या वेळी शेड्यूल खूप बिझी असल्याने मला आठवत नाही. पण मल्हारला मी त्याच्या ‘लव्ह नी भवाई’ चित्रपटाच्या स्क्रीनिंगवेळी मुंबईत भेटलेले आहे, आम्ही तेव्हा बोललो होतो. माझ्यासाठी तरी ती पहिली भेट आहे, हे मला आठवतेय.’’\nदोघेही गुजराती असल्याने त्यांचे ट्युनिंग अधिक चांगले जमून आले. त्यांनी याआधी एकत्र काम केले नसले, तरी त्यांची ओळख आहे. दोघांची एकमेकांशी गुजरातीमध्ये बोलायला आवडते. सोबत काम करताना कसे वाटते यावर मल्हार म्हणाला, ‘‘मला मानसीसोबत काम करताना कम्फर्टेबल वाटले आणि खूप मजा पण आली. पहिल्यांदा एकत्र काम करत असलो, तरी आम्ही अनेकदा काम केले आहे, असेच वाटत होते.’’ यावर मानसी म्हणाली, ‘‘आम्ही दोघांनी खूप एन्जॉय केले. एकमेकांना अडलेल्या गोष्टी सांभाळून व सावरून आम्ही काम केले.’’ एकमेकांचे कौतुक करताना मल्हार म्हणाला, ‘‘चांगल्या गुणांच्या आधी मला मानसीची वाईट सवय सांगायची आहे. ती मेकअप करायला खूप जास्त वेळ घेते आणि मला ते आवडत नाही. पण चांगला गुणही तितकाच आहे, मानसीचा आवाज खूप छान आहे आणि ती उत्तम गाते.’’\nमानसी म्हणते, ‘‘मल्हार खूप मदत करतो. कोणतीही गोष्ट अडली अथवा काही झाले तरी तो सर्वांत आधी धावून येतो. ही वेबसीरिज मी स्वतःच निर्मित करत असल्याने मला थोडेफार दडपण यायचे. मात्र मल्हारने सर्व सांभाळून घेतले, हा त्याचा चांगला गुण आहे.’’\nसेटवरील गमतीजमतींबद्दल मल्हार म्हणाला, ‘‘आम्ही खूप धम्माल केली. कामाबरोबरच आम्ही मस्तीसुद्धा तितकीच केली. त्यामुळे कामाचा स्ट्रेस आला नाही. एकंदरीत मानसी आणि मल्हार यांच्यात घट्ट मैत्री जाणवली. यानंतर ते दोघेही एक चित्रपट करण्याचा विचार करीत आहेत. त्यांची मैत्री ही या वेबसीरिजपुरती न राहता पुढेही एकमेकांच्या करिअरमध्ये उपयोगी ठरणार आहे.\nही गुजराथी वेबसीरिज एमएक्‍स प्लेअरवर प्रर्दशित होणार आहे. या वेबसीरिजमध्ये लग्न झालेल्या गुजराथी जोडप्याची कथा सांगण्यात आली आहे. यामध्ये त्यांच्यात होणारे संभाषण आणि त्यांनी एकमेकांसोबत घालवलेला वेळ दाखवण्यात आला आहे. ही एक रोमॅंटिक कथा आहे. (शब्दांकन - स्नेहा गांवकर)\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nअभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने मराठी चित्रपटाच्या प्रेमात; वाचा काय म्हणाली जॅकलिन\nमुंब��� : श्रीलंकन ब्यूटी जॅकलिन फर्नांडिसने आतापर्यंत विविध चित्रपट केले आहेत. सलमान खानबरोबरचा तिचा 'किक' हा चित्रपट चांगलाच गाजला होता....\nआयुषमान खुराना आणि वाणी कपूर प्रथमच स्क्रीन शेअर करणार; नव्या चित्रपटाची झाली घोषणा\nमुंबई : रॉक ऑन, काय पो छे, केदारनाथ अशा यशस्वी सिनेमांमुळे एक उत्तम दिग्दर्शक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिषेक कपूरच्या आगामी चित्रपटाची घोषणा झाली आहे...\nसुशांतसिंह राजपूत प्रकरणात आता केंद्र सरकारची उडी; सुप्रीम कोर्टात अर्ज दाखल\nनवी दिल्ली - अभिनेता सुशांतसिंह राजपूत (Sushant Singh Rajput)आत्महत्या प्रकरणात सातत्यानं नवीन नवीन काही घडत आहे. आज, सकाळी याप्रकरणात अभिनेत्री...\nफेसबुकवर लाईव्ह केलं, लाइव्हमध्ये पंख्याला बांधली नायलॉनची दोरी आणि...\nपालघर : भोजपुरी अभिनेत्री अनुपमा पाठक आठवतेय का आपल्या आत्महत्येपूर्वी फेसबुकवर एक लाईव्ह करत, माझी मोठी फसवणूक झाल्याचं सांगत दुसऱ्या दिवशी...\n मिस इंडियाची फायनलिस्ट बनली IAS\nनवी दिल्ली - केंद्रीय लोकसेवा आयोगाने मंगळवारी नागरी सेवा परीक्षेचा निकाल जाहीर केला. यामध्ये मिस इंडिया फायनलिस्ट ऐश्वर्या शेरानने 93 वी रँक मिळवली...\nकोरोनामुळे दहीहंडी उत्सव रद्द; सेलिब्रिटींच्या सुपाऱ्यांवर पडले पाणी...\nमुंबई : दहीहंडी उत्सव म्हटलं की कलाकारांना एका दिवसामध्ये लाखो रुपयांची कमाई करण्याचा दिवस. काही कलाकार मैत्रीखातर दहीहंडीला विविध ठिकाणी हजेरी...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737233.51/wet/CC-MAIN-20200807231820-20200808021820-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2019/11/21/when-a-building-started-raining-notes-in-kolkata-watch-video/", "date_download": "2020-08-08T00:20:58Z", "digest": "sha1:JX67AWFQZJUS42UCPIWNEPZ3O23LUA2S", "length": 5093, "nlines": 42, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "Video : अचानक पडू लागला नोटांचा पाऊस, पैसे जमा करण्यासाठी लोकांची लगबग - Majha Paper", "raw_content": "\nVideo : अचानक पडू लागला नोटांचा पाऊस, पैसे जमा करण्यासाठी लोकांची लगबग\nदेश, मुख्य / By आकाश उभे / कोलकाता, छापा, नोटांचा पाऊस / November 21, 2019 November 21, 2019\nकोलकाताममा���ील एका कमर्शियल बिल्डिंगवरून बुधवारी ( 20 नोव्हेंबर) अचानक नोटांचा पाऊस पडू लागला. बिल्डिंगवरून होणाऱ्या या पैशांच्या पावसाला बघून लोक देखील हैराण झाले. ही घटना मध्य कोलकाताच्या 27 नंबर बँटिंक स्ट्रीट येथे घडली. डायरेक्टोरेट ऑफ रेवेन्यू इंटेलिजेंसची टीम बिल्डिंगमध्ये छापा टाकण्यासाठी गेली असताना ही घटना घडली.\nबिल्डिंगवरून फेकण्यात आलेल्या नोटांमध्ये 500 व 2000 च्या नोटांचा समावेश होता. सांगण्यात येत आहे की, झाडूच्या मदतीने नोटा खिडकीतून बाहेर फेकण्यात येत होत्या. तेथे उपस्थित लोकांनी जेव्हा नोटांचा पाऊस पडताना बघितला तेव्हा ते हसायला आणि ओरडायला लागले. काहीजण तर पैसे जमा करू लागले.\nडीआरआय बिल्डिंगमधील आयात-निर्यात करणाऱ्या कंपनीच्या ऑफिसात छापा टाकण्यासाठी गेले होते. मात्र या फेकण्यात आलेल्या पैशांचा आणि छाप्याचा काही संबंध होता का, याबाबत माहिती मिळाली नाही.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737233.51/wet/CC-MAIN-20200807231820-20200808021820-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://anilawachat.wordpress.com/category/other-activities/", "date_download": "2020-08-08T00:45:37Z", "digest": "sha1:ESWFLVJL5NEDUJO7GWTORSZKEVIHWWFR", "length": 11951, "nlines": 109, "source_domain": "anilawachat.wordpress.com", "title": "Other Activities | Anil Awachat (अनिल अवचट)", "raw_content": "\nपैसा फंड, पहिली पाऊले…\nपैसा फंड स्थापन होऊन काही दिवस झालेत आणि ह्या गेल्या काही दिवसात आम्ही थोडेफार पैसे जमवण्यात यश मिळवले आहे; याशिवाय ज्यांना मदतीची गरज आहे अशा २ संस्थाही निश्चित केल्या आणि त्यांना त्याप्रमाणे मदतही सुरू केली आहे.\nआम्ही ७-८ जण (मी, अजित, अमित, यशोदा, मयूर, गीतांजली, रूपाली, संदीप आणि तेजश्री) ह्या गटाचे core members आहोत आणि स्वत: जमेल तसे पैसे ह्या खात्यात भरतो, त्याशिवाय इतरांनाही ह्या उपक्रमाची माहिती देऊन जर त्यांची इच्छा असेल तर त्यांचीही मदत ह्या खात्यात जमा करतो. इथे १००% पारदर्शकता असेल हे आम्ही स्थापनेपासूनच ठरवले होते आणि त्यानुसारच प्रत्येक महिन्याचे account statement हे इथे ब्लॉगवर तसेच अनिल अवचट ऑर्कुट कम्युनिटीवर प्रसिद्ध करतो.\nबर्‍याच मित्र-मैत्रिणींनी आम्हाला मदत करायला सुरुवात केली आहे आणि आम्हीही सध्या २ संस्थांना आर्थिक मदत करायची ठरवली आहे. त्यापैकी एक आहे – खेळघर, ही संस्था गरीब वस्तीतील मुलांना शिक्षणासाठी मदत करते आणि खूप चांगल्या तर्‍हेने त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देते. ह्या संस्थेला ऑक्टोबरपासून पुढील ६ महिन्यांसाठी मुलांच्या मधल्या वेळच्या खाण्यासाठी महिना २००० रुपये देण्याचे ठरले आहे आणि त्याप्रमाणे धनादेश खेळघरला सुपुर्त केले आहेत.\nदुसरी संस्था आहे – निराधार बालसंगोपन अनाथ केंद्र – दापोडी जिथे मालनताई ह्या लहान अनाथ मुलांची जिवापाड काळजी घेतात. ह्या संस्थेलाही ऑक्टोबरपासून निदान पुढील ६ महिन्यांसाठी मदत करायचे ठरले आहे. मालनताईंचे यजमान नुकतेच वारले, आणि ह्या निराधार बालसंगोपन अनाथ केंद्राची गरजही जास्त आहे त्यमुळे त्यांना जास्त मदत करण्याची इच्छा आहे. त्यांना ऑक्टोबरमधे ३००० रुपये दिले, पण येत्या काही महिन्यात रक्कम वाढवावी अशी गरजही आहे आणि आमची इच्छाही आहे. जसे पैसे जमतील तसे ह्या केंद्राला दर महिन्याला किती पैसे देता येतील ते ठरवता येईल. साधारण ३५००० ते ४०००० अशी त्यांची दर महिन्याची गरज आहे.\nआमच्यापैकी कोणी ना कोणी ह्या दोन्ही संस्थांशी चांगलेच परीचित आहोत, आम्ही स्वत: तिथे जाऊन त्यांचे काम पाहिले आहे, त्यांच्याशी बोललो आहे आणि ह्या दोन्ही संस्था चांगल्या आहेत हे अनुभवले आहे. सध्या ह्या दोन्ही संस्थांना ६ महिन्यासाठी मदत करायचे आम्ही ठरवले आहे\nही नुकतीच सुरुवात झाली आहे, आणि जिथे आमच्या छोट्या मदतीनेही फरक पडेल तिथे जमेल तशी मदत करायची आमची इच्छा आहे. पैशापलिकडेही जाऊन जर प्रत्यक्ष तिथल्या कामात, प्रकल्पात (जसे वेबसाईट तयार करून देणे, काही इतर तांत्रिक मदत पुरवणे वगैरे) प्रत्यक्ष मदत करता आली तर आम्हाला अधिक आवडेल. फक्त आम्हीच नाही, तर अशा मदतीची इच्छा/गरज असलेल्या व्यक्तिंना आणि संस्थाना एकमेकाची माहिती पुरवणे अशा प्रकारे दुवा बनायलाही आम्हाला आवडेल. तुम्हाला कुठलीही मदत करायची इच्छा असल्यास अवश्य संपर्क करा. जर पैसा बचत गटाला न देता कुठल्याही संस्थेला थेट मदत करायची असेल तरीसुद्धा संपर्क करा, आ���्ही जमेल ती सगळी मदत करू गरजू आणि चांगल्या कामांना पैसा मिळावा अशी आमची इच्छा आहे, तो पैसा आमच्याच कडून मिळावा हे जरूरी नाही\nइथे बचत गटाचे सगळे तपशील आणि bank account statements बघता येतील –\nमायबोलीवरील अनिल अवचट ह्यांची मुलाखत\nमायबोली या संकेतस्थळावर चिन्मय यांनी अनिल अवचट यांची सुरेख मुलाखात घेतली आहे.\nडॉ. अनिल अवचट, म्हणजे बाबा, हे एक मुलखावेगळं व्यक्तिमत्व. विपुल, दर्जेदार लेखन, सामाजिक कार्य, असंख्य छंद, त्यांत त्याने मिळवलेले नैपुण्य आणि या सार्‍यांवर कडी करणारं त्याचं अस्सल माणूसपण…\n‘मराठी साहित्यविश्वातील सारी पारितोषिकं डॉ. अवचट यांना द्यायला हवीत. कारण साहित्य म्हणजे समाजाला जाणणं, आणि डॉ. अवचट यांना हे उत्तम जमलंय,’ हे श्री. म. वा. धोंड यांचे उद्गार बरंच काही सांगून जातात.\nया मुलाखतीत अनिल अवचट मुक्तांगण, त्यांचे अनेक छंद, कला, स्पर्धा अशा अनेक बाबींबर सविस्तर चर्चा केली. ती संपूर्ण मुलाखत इथे वाचता येईल –\nसंवाद – डॉ. अनिल अवचट यांच्याशी..\nअनिल अवचट ह्यांच्या अनुभव २०१८ दिवाळी अंकातील ‘गुणगुणसेन’ या लेखातून\nपुढे जाण्यासाठी मागे वळून पाहताना 15 Jan 2017\nसंभ्रम आणि धार्मिक या त्यांच्या पुस्तकांबद्दल बोलताना अनिल अवचट\nपुस्तक रसग्रहण : माझी चित्तरकथा (ऋजुता घाटे)\nHow to choose your c… on पुढे जाण्यासाठी मागे वळून पाहत…\n29th AUGUST 1944 DR.… on अनिल अवचट यांना साहित्य अकादमी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737233.51/wet/CC-MAIN-20200807231820-20200808021820-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.my-ip-is.com/3.94.117.214", "date_download": "2020-08-08T00:23:57Z", "digest": "sha1:RPTCPILKQVFGMIGPNRAG2GNTGDPROEGK", "length": 6922, "nlines": 45, "source_domain": "mr.my-ip-is.com", "title": "माझे आयपी काय आहे, मायप वर आपला पत्ता IPv4 IPv6 दशांश. 3.94.117.214", "raw_content": "\nआयएसपी यादी IPV6 अनुकूलन स्पीड टेस्ट रोमन अंकांमध्ये तुमचा आयपी IPv4 आणि IPv6 पीएचपी सबनेट कॅल्क्युलेटर भौगोलिक स्थान\nव्हीपीएन काय आहेVLAN काय आहेसोशल इंजिनियरिंग अटॅक टाळण्यासाठी 8 मार्गएंटरप्राइज वायरलेस नेटवर्क सुरक्षित करण्यासाठी व्हीपीएन वापरणेलिंकिज़ डब्ल्यूआरटीएक्सएनएक्सजी वायरलेस जी ब्रॉडबँड राउटर सुरक्षित करणे\nया आयपी पत्त्याची पूर्वी शोध घेण्यात आली आहे:\nआपला आयपी पांढर्या सूचीत घेण्यासाठी फक्त तांत्रिक व्यक्ती किंवा मुलीसह सामायिक करा. आपल्या आयपी सामायिक करण्यासाठी फक्त बटनांपैकी एकावर क्लिक करा.\nLOC अॅशबर्न युनायटेड स्टेट्स\nआरईजीः व्हर्जिनिया अमेरिका / न��यू_यॉर्क\nजीपीएस अक्षांश निर्देशित करते: 39.0438 (39 ° 2 '37.68 \") रेखांश: -एक्सNUMएक्स (-77.4874 ° 77' 29\").\nमाझे आईपी काय आहे\nमायप वर आईपी आयपी तुमचा पत्ता IPv4 IPv6 दशांश\nमाझे आयपी ipxXX काय आहे\nआपला आयपी पत्ता 3.94.117.214 आहे. माय-ip-is.com शोधण्याकरिता सुलभ असू शकते आयपी पत्तेशोधण्यासाठी, भौगोलिक स्थान आयपी अॅड्रेस, प्रॉक्सी तपासणी, ईमेल ट्रेसिंग आणि ब्लॅकलिस्ट चेक. नवीनः आमच्याबरोबर इंटरनेटची स्पीड तपासा स्पीड टेस्ट.\nरोमन अंकांमध्ये आपली आयपी जाणून घेऊ इच्छिता आपली तपासणी करा रोमन अंक IP.\nमाझे आईपी काय आहे in रोमन अंक.\nआयपी पत्ता काय आहे\nइंटरनेट प्रोटोकॉल अॅड्रेस (किंवा आयपी ऍड्रेस / मायिप) हा एक अद्वितीय पत्ता आहे जो स्वतःला ओळखण्यासाठी आणि आयपी नेटवर्कमधील इतर डिव्हाइसेससह संप्रेषण करण्यासाठी वैयक्तिक संगणक, टॅब्लेट आणि स्मार्टफोन सारख्या डिव्हाइसेसचे संगणन करतो. आयपी नेटवर्कशी कनेक्ट केलेले कोणतेही डिव्हाइस नेटवर्कमध्ये एक अनन्य आयपी पत्ता असणे आवश्यक आहे. एखादे IP पत्ता रस्त्याच्या पत्त्याशी किंवा टेलिफोन नंबरशी संबंधित आहे ज्याचा वापर एखाद्या विशिष्ट घटकास ओळखण्यासाठी केला जातो. आज आयपी पत्त्यांच्या दोन आवृत्त्या आहेत, तथापि आपला संगणक नेहमी इंटरनेटशी संप्रेषण करण्यासाठी एक पत्ता वापरत आहे. त्यांना IPV4 आणि IPV6 (आयपी आवृत्ती 4 आणि आयपी आवृत्ती 6).\nआयपी चिकन - काय आहे मायिप पत्ता माझे आयपी: 3.94.117.214 आहे. आपला आयपी शोधा.\nमाय-आईपी / माझे आईपी आणि मायिप, मायिप अनुकरणीय आहेत.\nया आयपी - 3.94.117.214 बद्दल भौगोलिक स्थान माहिती\nLOC: अॅशबर्न युनायटेड स्टेट्स\nआरईजीः व्हर्जिनिया अमेरिका / न्यू_यॉर्क\nमाझे काय आहे आयपी पत्ता माझे आयपी हे आहे: 3.94.117.214 आपले आयपी तपासा.\nमाय-ip-is.com ही एक सेवा आहे जी आपला IP पत्ता आणि काही अधिक माहिती प्रदान करते.\nआयपी पत्त्यांवर अधिक जाणून घ्या माझे आईपी आहे विकीपीडियावर. अधिक DNS साधने वर आढळू शकते MXcorrect.com\nमाझे आईपी सर्व भाषांमध्ये उपलब्ध आहे पहा मायइप मुख्यपृष्ठ भाषा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737233.51/wet/CC-MAIN-20200807231820-20200808021820-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.phoneky.com/ringtones/?cat=1", "date_download": "2020-08-08T00:34:44Z", "digest": "sha1:HOZ3FWAAQPO6RNR5CGLASCN7PBQ5XUY3", "length": 9581, "nlines": 257, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "PHONEKY - सर्वोत्कृष्ट Pop / Rock रिंगटोन", "raw_content": "\nरिंगटोन्स शैली POP / ROCK\nसर्वोत्तम Pop / Rock रिंगटोन दर्शवित आहे:\nशीर्ष POP रिंगटोन »\nएड शेप ऑफ यू\nमला विश्वास आहे मी उडवू शकत��\nमारून 5 मुली आवडतात\nनवीन आणि लोकप्रिय »\nचांगले ओमेनस आउटरो 1\nमी आता बोलू शकते\nमनी Heist क्रेडिट्स 1\nसर्वात या महिन्यात डाउनलोड »\nशकुनी - महाभारत (स्टार प्लस)\nआजा वी मह्या इम्रान खान\nमला दर्शवा अर्थ एकांत राहा\nया महिन्यात रेटेड »\nमला दर्शवा अर्थ एकांत राहा\nकोल्डप्ले - एक आकाश पूर्ण सितारे\nनिर्वाण Smeels किशोर आत्मा परिचय सारखे\nनवीन आणि लोकप्रिय | सर्वात डाउनलोड | नवीनतम | जागतिक Top | सर्वाधिक मानांकित\nविनामूल्य आपल्या आवडत्या गाण्यांच्या रिंगटोन आपल्या मोबाईलवर थेट डाउनलोड करा हे पृष्ठ बुकमार्क करणे विसरू नका\nयूके टॉप 40 चार्ट\nयूएसए टॉप 40 चार्ट\nरिंगटोन्स आयफोन रिंगटोन गेम\nरिंगटोन सेवा PHONEKY द्वारे प्रदान केली गेली आहे आणि हे 100% विनामूल्य आहे\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2020 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या मोबाईल फोनवर झोपा नका रिंगटोन डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट रिंगटोनपैकी एक आपण नक्कीच त्याच्या सुंदर चाल आनंद मिळेल PHONEKY वर विनामूल्य रिंगटोन्स स्टोअर, आपण पॉप / रॉक आणि आरएएनबी पासून जाझ, क्लासिक व मजेदार मोबाईल रिंगटोन्ससाठी विविध प्रकारचे रिंगटोन डाउनलोड करू शकता. आपल्या मोबाईल फोनवर थेट किंवा संगणकावरून रिंगटोन डाउनलोड करा. मोबाईल फोनसाठी वरचे 10 सर्वोत्कृष्ट रिंगटोन पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार रिंगटोनला क्रमवारी लावा.\nआपण केवळ आपल्या iPhone वरील रिंगटोनचे पूर्वावलोकन करू शकता\nरिंगटोन म्हणून लागू करण्यासाठी आपण खालील आपल्या संगणकावर हा रिंगटोन च्या आयफोन आवृत्ती डाउनलोड आणि iTunes मार्गे आपल्या फोनवर हस्तांतरित करणे आवश्यक आहे\nडाउनलोड केलेल्या फाइलवर दुहेरी क्लिक करा आणि ते आता टोन (रिंगटोन) टॅब अंतर्गत आयटू्समध्ये उघडेल.\nआपल्या iPhone समक्रमित करा\nआपला आयफोन हस्तगत करा आणि सेटिंग्जमध्ये नवीन रिंगटोन निवडा > ध्वनी > रिंगटोन\nज्याने मदत मिळून >\nआपल्या मोबाईल डिव्हाइसवर रिंगटोन डाउनलोड करा.\n1- जतन संवाद प्रकट होईपर्यंत \" डाउनलोड \" लिंक वर आपले बोट दाबा आणि धरून ठेवा.\nजर आपण संगणक ब्राऊजर वापरत असाल तर \" डाऊनलोड \" दुव्यावर उजवे क्लिक करा आणि \" लक्ष्य जतन करा \" वर क्लिक करा.\n2- \" दुवा जतन करा \" निवडा, आपला ब्राउझर रिंगटोन डाउनलोड करणे प्रारंभ करेल.\n3- आ��ण सेटिंग्जमध्ये नवीन रिंगटोन शोधू आणि सेट करू शकता > ध्वनी > रिंगटोन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737233.51/wet/CC-MAIN-20200807231820-20200808021820-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8C%E0%A4%B0%E0%A5%80", "date_download": "2020-08-08T01:14:27Z", "digest": "sha1:EK4Q63IDGAIRSYQFDKWHGJI3DYMW53YO", "length": 3423, "nlines": 62, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "राजौरी - विकिपीडिया", "raw_content": "\nराजौरी भारताच्या जम्मू आणि काश्मीर राज्यातील एक शहर आहे.\nहे शहर राजौरी जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.\nजम्मू आणि काश्मीरमधील शहरे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २१ फेब्रुवारी २०१४ रोजी ०८:४४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737233.51/wet/CC-MAIN-20200807231820-20200808021820-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.nirankarbalgram.org/events.html", "date_download": "2020-08-08T01:05:34Z", "digest": "sha1:KMYHNJNSQ3PZAECYVISB3JW5MJ32EHVO", "length": 32351, "nlines": 152, "source_domain": "www.nirankarbalgram.org", "title": "Events", "raw_content": "\nनमस्कार संस्थेमध्ये पुण्यातील तरुण पिढीतील कार्यकर्ते भेटायला आले होते. संस्थेचे कार्य आणि माझे छोटंसं मार्गदर्शन घेण्यासाठी आले होते.\nमला भेटायला दोन वेगवेगळे ग्रूप आले होते आणि विशेष म्हणजे हे सर्व तरुण समाज सेवक खूप उत्साही आणि एकमेकांना विश्वासात घेऊन समाजासाठी काहीतरी आपण देणं लागतो या विचाराने कार्य करणारी होती. या सर्व तरुण कार्यकर्त्यांना योग्य ते मार्गदर्शन केले आणि भविष्यात असेच आपण सर्वजण आमच्या पाठीशी उभे राहून आशिर्वाद द्यावे अशी विनंती केली.\nमाझ्या संस्थेला भेटायला आलेल्या दोन्ही उत्साही तरुण कार्यकर्ते यांचे आम्ही सर्व जण मनापासून आभार मानतो.\nनमस्कार.आज संस्थेमध्ये लोणी काळभोर येथील \" समाजभूषण गणपतराव काळभोर महाविद्यालय \", लोणी काळभोर, ता. हवेली, जिल्हा. पुणे येथील काॅलेजचे विद्यार्थी आणि त्यांचे शिक्षक आले होते. संस्थेत आल्यानंतर विद्यार्थी व सरांनी संस्थेच्या कार्याची माहिती घेतली.विशेष गप्पा आणि चर्चा करण्यात आली.\nया सर्व विद्यार्थ्यांनी मिळून अभिषेक अनिल मुळे ���ाचा वाढ दिवस संस्थेत साजरा केला. आपणही समाजातील गरीब गरजू विद्यार्थ्यांना मदत करावी ह्या भावनेतून अभिषेकने त्याचा वाढदिवस संस्थेमध्ये साजरा केला. तसेच वाढ दिवसाच्या निमित्ताने अन्नधान्य यांच्या स्वरुपात आणि एक हजार रुपयांचा चेक अशा स्वरूपात मदत केली.आणि भविष्यात संस्थेला सर्व प्रकारे सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.\nसंस्थेत समाजभूषण गणपतराव काळभोर महाविद्यालय लोणी काळभोर या काॅलेजचे विद्यार्थी आणि त्यांचे शिक्षक आल्या बद्दल आम्ही सर्वजण मनापासून या सर्वांचे खूप खूप आभार मानतो.\nनमस्कार. संस्थेत माझे फेसबुक वरील आदरणीय मित्र श्री. संतोष कंद आणि त्यांचे जवळचे मित्र परिवार भेटायला आले होते. येताना त्यांनी दिवाळीचा फराळ सोबत आणला होता.विशेष म्हणजे आज पर्यंत आम्ही एकमेकांना कधीच भेटलो नव्हतो किंवा फोनवर संभाषण झाले नव्हते. फक्त फेसबुकवर माझ्या कार्याची पोस्ट पाहून मला भेटायला आले होते. त्यांना व त्यांच्या मित्र परिवार यांना भेटून खूप छान वाटले आणि आनंदही झाला.\nदुसऱ्या एका कार्यक्रमात \" माणुसकीचा कट्टा \" या ग्रुपच्या माध्यमातून आपण पण समाजाचे काही तरी देणं लागतो ह्या भावनेतून या ग्रुपचे तरुण कार्यकर्ते यांनी संस्थेत सदिच्छा भेट दिली.हे तरूण कार्यकर्ते संस्थेत आल्यानंतर त्यांनी संस्थेच्या कार्याची माहिती घेतली आणि मग माझ्या बरोबर मनमोकळ्या गप्पा मारल्या.खरोखरच या तरुण कार्यकर्ते यांना भेटून खूप छान वाटले.हे तरुण कार्यकर्ते संस्थेत येण्या मागे माझे आदरणीय मित्र श्री. अक्षय गलांडे साहेब ( अध्यक्ष - भैरवनाथ प्रतिष्ठान, वडगावशेरी, पुणे.) यांचे श्रेय आहे.या बद्दल आम्ही त्यांचे मनापासून आभार मानतो.\nवरील दोन्ही पाहुणे संस्थेत आल्या बद्दल आम्ही सर्वजण यांचे मनापासून खूप खूप आभार मानतो.\nनमस्कार आज संस्थेत पुण्यातील \" Frankalin \" INSTITUTE OF AIR HOSTESS TRAINING, Bund Garden Road , Pune. या काॅलेज मधील विद्यार्थी आले होते. संस्थेत येण्याचे कारण म्हणजे त्यांच्या अभ्यासाचा एक भाग म्हणून आले होते. प्रथम दर्शनी सर्व विद्यार्थ्यांना पाहिल्यावर वाटले नव्हते की हे सर्व खूप अॅकटीव असतील. परंतु सुरूवातीला सर्वांची ओळख झाली आणि मग सर्व विद्यार्थ्यांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या. संस्थेच्या कार्याची माहिती घेतली. नंतर त्यांनी त्यांच्या काॅलेज मधील अभ्यासा बाब��� माहिती दिली आणि AIR HOSTESS बद्दल माहिती दिली.\nसंस्थेत सर्व विद्यार्थ्यांनी मनमोकळ्यापणे आणि आपलं पणाने वेळ घालविला. त्यांच्या बरोबर कसा वेळ गेला हे कळालेच नाही.जाताना एक आठवण म्हणून माझ्या बरोबर सर्वांनी फोटो काढला. संस्थेत आल्या बद्दल आम्ही सर्वजण या विद्यार्थ्यांचे मनापासून खूप खूप आभार मानतो.\nनमस्कार आज संस्थेमध्ये सदिच्छा भेट देण्यासाठी श्री बालाजी मंदिर , केतकावळे , ता. पुरंदर जिल्हा. पुणे येथील मंदिरातील पुजारी मा.श्री. निलेश पेशकार आणि मा.श्री. रूषिकेश रणनवरे ( पाटील ) हे आले होते.\nमा. गुरुजींनी संस्थेला मोलाचे मार्गदर्शन केले.तसेच संस्थेत मनमोकळ्या गप्पा मारून थोडावेळ थांबून मग आपल्या मार्गी निघुन गेले.\nमंदिरातील पुजारी मा.श्री. निलेश पेशकार आणि मा.श्री. रूषिकेश रणनवरे ( पाटील ) हे संस्थेत आल्या बदल आम्ही सर्व जण त्यांचे मनापासून खूप खूप आभार मानतो.\nनमस्कार आज संस्थेमध्ये \" Mphasis Ltd, Tower No - 4, Magarpatta, Hadapsar,Pune. या कंपनीतील तरुण युवकांचा ग्रुप भेट देण्यासाठी आला होता. संस्थेत आल्यावर या सर्व तरुण युवकांना संस्थेच्या कार्याची माहिती दिली आणि सर्वांना योग्य मार्गदर्शन केले.हे सर्व युवक सर्व साधारण घरातील होते आणि त्यांना सामाजिक वस्तू स्थितीची जाणीव दिसून आली.हया सर्वांनी मिळून संस्थेला एक गरजेची भेट वस्तू - नवीन शिलाई मशीन दिली.\nखरोखरच या सर्व तरुण पिढीतील समाज सेवकांना भेटून खूप आनंद झाला आणि समाजासाठी आपण काही तरी देण लागतो याची जाणीव पहायला मिळाली.\nMphasis Ltd , Magarpatta, Hadapsar या कंपनीतील तरुण यूवक संस्थेत आल्या बदल त्यांचे सहकारी मॅनेजर या सर्वांचे आम्ही सर्व जण मनापासून खूप खूप आभार मानतो.\nनमस्कार आज संस्थेत सदिच्छा भेट देण्यासाठी आर्मीतील मेजर अभिजीत सर त्यांच्या कुटुंबीयांना घेऊन आले होते.\nसंस्थेत येऊन त्यांनी संस्थेच्या कार्याची माहिती घेतली तसेच थोडावेळ थांबून निरोप घेतला.अभिजीत सरांनी संस्थेला मिळालेल्या जागतिक पुरस्कारा बदल मनापासून मला शुभेच्छा दिल्या.\nमेजर अभिजित सर आणि त्यांचे कुटुंबीय संस्थेत आल्या बदल आम्ही सर्वजण मनापासून त्यांचे आभार मानतो.\nनमस्कार आज संस्थेमध्ये \" सिंहगड काॅलेज आॅफ आर्किटेक्चर , पुणे.\" येथील विद्यार्थी आले होते.\nविशेष म्हणजे हे विद्यार्थी संस्थेत येण्याचे कारण म्हणजे यांना एका प्रकल्पात \" NARI GANDHI TROPHY \" ( NASA - America - National Association Of Students Of Architecture ) माझ्याकडे या विषयावर चर्चा करण्यासाठी आले होते. माझ्या परीने त्यांना योग्य मार्गदर्शन केले.आणि जाताना त्यांच्या या प्रकल्पाला मनापासून शुभेच्छा दिल्या.\nआजच्याच दिवशी दुसरया फोटो तीला विद्यार्थी हे SYMBIOSIS CENTER For STUDIES ,Viman Nagar , Pune. या काॅलेजमधील विद्यार्थी आले होते. यांचे येण्याचे कारण म्हणजे की समाजातील संस्थांना मोफत सेवा देण्यासाठी तरूण युवकांनी सहभाग घ्यावा का या विषयावर चर्चा करण्यासाठी आले होते. मला जे योग्य वाटत होते त्यावर या विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि त्यांना योग्य मार्गदर्शन केले.\nसंस्थेला भेट देण्यासाठी आल्या बदल आम्ही सर्व जण या तरुण युवकांचे मनापासून खूप खूप आभार मानतो.\nनमस्कार आज संस्थेमध्ये प्राध्यापक राहुल ढवाण ( उपसरपंच - औटेवाडी, ता- कर्जत, जि - अहमदनगर ) येथून सदिच्छा भेट देण्यासाठी आले होते. त्यांना माझ्या संस्थेच्या वतीने \" कार्य प्रेरणा \" हे पुस्तक भेट देण्यात आले.\nसरांनी त्यांच्या गावात समाज उपयोगी कार्यक्रम राबविले आहेत. सर स्वतः \" आदर्श प्रतिष्ठान \" या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत.तसेच या संस्थेच्या माध्यमातून गावातीलच गरीब कुटुंबातील ४० मुलींचे पालकत्व स्वीकारले आहे. तसेच दुष्काळी भागात जनावरांना चारा वाटप केले आहे आणि ग्रामीण भागात एड्स बाबत जनजागृती कार्यक्रम राबविले आहेत.सर स्वतः सा.फेरफटका या वृत्तपत्राचे संपादक आहेत. असं राहुल सरांचे कार्य चालू आहे.\nउपसरपंच सर माझ्या संस्थेत येण्यामागचे कारण म्हणजे त्यांना माझ्याकडून समाज कार्यासाठी मार्गदर्शन हवे होते आणि ते मी त्यांना मनापासून केले.मला सामाजिक क्षेत्रात \" CSR चा जागतिक पुरस्कार मिळाला आहे त्या बद्दल माझे त्यांनी मनापासून अभिनंदन केले.\nनमस्कार आज विशेष कार्यक्रमाचे नियोजन करून CSR Activity यांच्या निमित्ताने KFC ( sogood \" ) AMONORA , MAGARPATTA , Hadapsar येथे माझ्या संस्थेला निमंत्रण दिले होते.\nआपण पण समाजाचे काही तरी देणं लागतो या भावनेतून KFC चे श्री. महेश कोटीयन सर ( Senior Area Coach , Pune. ) आणि त्यांचे बाॅस यांनी आणि त्यांच्या कर्मचारी या सर्वांनी मिळून हा कार्यक्रम घेतला. या निमित्ताने संस्थेला मोठ्या प्रमाणात अन्न धान्य यांच्या स्वरुपात मदत केली. तसेच सर्व मुलांना फुड देण्यात आले. या ठिकाणी सर्व मुलांनी खूप मजा केली.\nमला व माझ्या संस्थेला KFC यांनी मोठ्या मनाने बोलवून मोठ्या प्रमाणात सहकार्य केल्या बद्दल आम्ही सर्वजण त्यांचे बाॅस आणि महेश सर तसेच सर्व कर्मचारी यांचे मनापासून खूप खूप आभार मानतो.\nसंस्थापक अध्यक्ष - निरंकार शिक्षण प्रसारक मंडळ, महंमदवाडी, हडपसर पुणे.\nनमस्कार. आज संस्थेच्या वृद्धाश्रमात VIBGYOR SCHOOL , MAGAR PATTA , HADAPSAR, PUNE. येथील इंग्लिश मिडीयम या शाळेतील इयत्ता - 2 वर्गातील मुले मुली भेट देण्यासाठी आले होते.\nसर्व मुलांना व शिक्षकांना वृद्धाश्रमाबाबत नलिनी मॅडम यांनी माहिती दिली आणि सर्व मुलांनी आजीची आस्थेने विचारपूस केली तसेच मनमोकळ्या गप्पा मारल्या. वृद्धाश्रमाला भेट देण्यासाठी एकूण 200 मुले मुली आणि 25 शिक्षिका तसेच मावशी व बसचे चालक असे सर्व मिळून आले होते.\nसंस्थेच्या वृद्धाश्रमात VIBGYOR SCHOOL , MAGAR PATTA , HADAPSAR या शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थी तसेच शाळेचा कर्मचारी वर्ग आल्या बद्दल आम्ही सर्वजण मनापासून खूप खूप आभार मानतो.\nनमस्कार.आज JOY OF GIVING यांच्या निमित्ताने माझ्या संस्थेला विशेष निमंत्रित केले होते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून \" ORANGE Ivy Playschool \" Marketyard , Pune. येथील इंग्लिश मिडीयम स्कूल यांच्या प्रिंसीपल मिस. शिखा गुप्ता मॅडम आणि या शाळेचे डायरेक्टर श्री. अशिश आगरवाल सर तसेच सर्व शिक्षक कर्मचारी या सर्वांनी JOY OF GIVING याचे नियोजन केले होते.\nया छोटया माझ्या सर्व बाळाऺनी संस्थेला अन्नधान्य यांच्या स्वरुपात मदत केली. खरोखरच या छोट्या वयात या मुलांना त्यांच्या प्रिन्सिपॉल मॅडम यांनी समाजासाठी आपण पण देणं लागतो ह्या भावनेतून छोट्या मुलांच्या पालकांना समजून सांगितले आणि या पालकांनी मॅडम यांच्या शब्दाला मान देऊन जमेल तशी मदत केली.\nआज आम्हाला खूप आनंद झाला की छोट्या या माझ्या भावंडांना दुसर्यांना मदत करण्याचं भाग्य मिळाले.\nदुसऱ्या एका कार्यक्रमात वाढ दिवसाच्या निमित्ताने संस्थेमध्ये POSCO INDIA CO. LIMITED , CORIYA. या कंपनीतील HR या विभागातले श्री.सतिश पाटील सर आले होते. आणि JUST DIAL या कंपनीतील सेल्स विभागातील रेखा शेडगे मॅडम आल्या होत्या.\n\" WORLD CSR ORGANAZATION \" यांच्या तर्फे World CSR Day या दिवशी जगातील चांगले कार्य करणाऱ्या CSR Company आणि सामाजिक क्षेत्रात चांगले कार्य करणाऱ्या संस्था यांतील मोजक्याच व्यक्तींना \" INTERNATIONAL AWARD \" देण्यात आला.\nयामध्ये भारतातील 100 ( CSR ) कंपणी आणि NGOS यांना निवडण्यात आले होते. त्यात महाराष्ट्रातील 50 ( NGOS ) स��स्थांना पुरस्कार देण्यात आला.विशेष म्हणजे महाराष्ट्रातील संस्था मधून मला आणि माझ्या Nirankar Shikshan Prasarak Mandal, संस्थेला निवडून \" MERIT OF CERTIFICATE \" हा पुरस्कार TAJ LAND HOTEL , Bandra, Mumbai या ठिकाणी मोठ्या सन्मानाने तिबेटचे पाहुणे आदरणीय लामा यांच्या हस्ते देण्यात आला.\nडॉ.आर.एल.भाटिया ( Founder Director - World Csr Organization ) यांचे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे आम्ही सर्व जण मनापासून खूप खूप आभार मानतो. तसेच समाजातील माझे बंधू आणि भगिनी तसेच आदरणीय देणगीदार व हितचिंतक यांना मी या पुरस्काराचे सर्व श्रेय देतो कारण आज ह्या सर्वांचा हा पुरस्कार आहे आणि तो मी यांना अर्पण करतो.\nसंस्थापक अध्यक्ष - निरंकार शिक्षण प्रसारक मंडळ, महंमदवाडी, हडपसर,पुणे.\nनमस्कार संस्थेमध्ये सदिच्छा भेट देण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील \" प्रयास ग्रुप \" आला होता.विशेष म्हणजे हे सर्व एकाच काॅलेज मधील मित्र होते आणि काॅलेज शिक्षण पूर्ण झाल्यानंतर IT क्षेत्रात पुणे या ठिकाणी नोकरी मिळाली. नोकरी मिळाल्यानंतर आपण पण समाजाचे देणे लागतो या भावनेतून दर महिन्याला एकत्र येऊन सामाजिक संस्थेला मदत करायची या हेतूने मदत गोळा करून त्या गरजूंना पोहचवायची. या तरुण समाज सेवकांचे हे कार्य पाहून मनाला खूप समाधान वाटले.\nया तरुण समाज सेवकांना मार्गदर्शन केले आणि त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. जाताना या \" प्रयास ग्रुपने \" संस्थेला मदत केली.\n‌‌ संस्थेला सदिच्छा भेट दिली त्या बद्दल या सर्व तरुण समाज सेवकांचे आम्ही सर्वजण मनापासून आभार मानतो.\nनमस्कार.आज जनहितार्थ फाउंडेशन पुणे या संस्थेच्या वतीने आयोजित कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होतो आणि सर्व मुलांना माझ्या हस्ते पुरस्कार देण्याचे भाग्य मला लाभले.\nकै.सौ.निर्मला यादव गुणवत्ता पुरस्कार (Merit Awards) २०१८\nगुणवत्ता पुरस्कार वितरण सोहळा\nपुणे आणि पुणे परिसरातील दहा माध्यमिक शाळांमधील सन २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या एस.एस.सी.वार्षिक परीक्षेमध्ये सर्वाधिक गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यासाठी जनहितार्थ फौंडेशन या स्वयंसेवी संस्थेमार्फत शनिवार दिनांक २५ आगस्ट २०१८ सकाळी १०.०० वाजता आनंदराव बा.तुपे पाटील प्रगती हायस्कूल, काळेबोराटे नगर,हडपसर,पुणे येथे जाहीर गुणवत्ता पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.\nजनहितार्थ फाउंडेशन ���ुणे या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी मला या पुरस्कार वितरण सोहळ्यात सहभागी होण्यासाठी निमंत्रित केल्या बद्दल मी सर्वाचा मनापासुन खुप खुप आभार मानतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737233.51/wet/CC-MAIN-20200807231820-20200808021820-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/-/articleshow/12732928.cms", "date_download": "2020-08-08T00:01:06Z", "digest": "sha1:KKFTL5JTAK4FCVBQRHBQI3ZMCJI4B2K3", "length": 13302, "nlines": 84, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n‘शाळा’तून दमदार सुरूवात केल्यानंतर दिग्दर्शक सुजय डहाके आता वळलाय तो ‘आजोबां’कडे. हा सिनेमा बेतलेला असेल तो ‘आजोबा’ नावाच्या एका बिबट्याच्या २९ दिवसांच्या प्रवासावर.\nचिन्मय पाटणकर‘शाळा’तून दमदार सुरूवात केल्यानंतर दिग्दर्शक सुजय डहाके आता वळलाय तो ‘आजोबां’कडे. हा सिनेमा बेतलेला असेल तो ‘आजोबा’नावाच्या एका बिबट्याच्या २९ दिवसांच्या प्रवासावर...........गोष्ट असेल २००९ मधली. संगमनेरजवळच्या टाकळी डोकेश्वर इथं एक बिबट्या आणि कुत्रा एका विहिरीत पडले. ते दोघं एकाच विहिरीत होते; मात्र बिबट्यानं त्या कुत्र्याला खाल्लं नाही. कुत्र्याच्या ओरडण्यामुळे ही गोष्ट गावकऱ्यांच्या लक्षात आली आणि बचावकार्य सुरू झालं. कुत्र्याला बाहेर काढल्यानंतर तो तत्काळ गतप्राण झाला. आणि वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी पिंजरा लावून त्या बिबट्याला पडकलं. विद्या अत्रेय या महिला वन्यजीव अभ्यासकानं ही कामगिरी पूर्ण केली. त्यानंतर या बिबट्याला ‘आजोबा’असं नाव देऊन रेडिओ कॉलर लावून माळशेज घाटात सोडण्यात आलं. पुढे हा बिबट्या २९ दिवसांचा प्रवास करून मुंबईच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पोहोचला. बिबट्याचा हा प्रवास आणि त्याच्या रेडिओ कॉलरच्या माध्यमातून विद्या यांनी टिपलेल्या त्याच्या हालचाली अशा वेगळ्याच इंटरेस्टिंग विषयावर सिनेमा बनवण्याची कल्पना दिग्दर्शक सुजय डहाकेला सुचलीय. जुलै महिन्यात याच्या शुटिंगला सुरूवात होईल. ‘आजोबा’असं नाव असलेल्या या सिनेमाची कथा तो बिबट्या आणि निसर्ग अभ्यासकाभोवती फिरते. असा विषय ‘फिक्शन फिल्म’च्या माध्यमातून हाताळण्याची पहिलीच वेळ असेल. यासाठी कलाकारांची निवड अद्याप निश्चित झालेली नाही. सुजय याबाबत म्हणा���ा की, ‘अशा प्रकारच्या सिनेमांची आपल्या प्रेक्षकांना अजिबात सवय नाही. जगभरात निसर्ग संवर्धनाविषयीची जागरुकता वाढत असताना या सिनेमाला नक्कीच महत्त्व असेल.’त्या बिबट्याविषयी सुजयनं सांगितलं की, ‘विहिरीत असताना आणि बाहेर आल्यावरही तो बिबट्या शांत असल्यानं त्याला आजोबा हे नाव देण्यात आलं. त्यानंतर केलेल्या प्रवासात तो हायवे, रेल्वे स्टेशनवर पोहोचला, माणसांच्या वस्त्यांवर गेला तरी त्यानं कुणावरही हल्ला केला नाही. तो चक्क आजोबा नावाच्याच ट्रेकिंगच्या पॉइंटवरही गेला होता. माणसानं जंगलांवर केलेलं आक्रमण याबाबत सिनेमाच्या माध्यमातून मी भाष्य करण्याचा प्रयत्न करणार आहे.’ ‘शाळा’सिनेमासाठी सिनेमॅटोग्राफी केलेला दिएगो रॉमेरो सुरेझ आणि सिंक साउंड डिझायनिंग केलेला ख्रिस्तोफर रॉब्लेटो हार्वे हे दोघं याही सिनेमासाठी काम करतील.शूट भारताबाहेरभारतात वाइल्ड लाइफवरच्या सिनेमाचं शूटिंग करण्यात अनेक अडचणी असल्यानं आमची टीम या सिनेमासाठी श्रीलंका, थायलंड आणि दक्षिण आफ्रिकेत जाऊन शूटिंग करेल अशी माहिती त्याने दिली. सिनेमा जास्तीत जास्त वास्तववादी वाटण्यासाठी सिंक साउंड (लोकेशनवरचे आवाज रेकॉर्ड करणे) तंत्रज्ञानाचा वापर यासाठी होणार आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\n६० फुटी थरार महत्तवाचा लेख\nसुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी रिया चक्रवर्तीला अटक होणार\n'संयुक्त राष्ट्रा'च्या गाडीतील आक्षेपार्ह सेक्स व्हिडिओ व्हायरल\nहरयाणा: सेक्स रॅकेट उघडकीस\nमार्क्ससाठी सेक्स घोटाळा: विरोधकांची CBI चौकशीची मागणी\nऔरंगाबादमध्ये जीवाची बाजी लावून तरुणांनी वाचवले बुडणाऱ्या तरुणाचे प्राण\nराफेल विमाने भारतात दाखल, नौदलाकडून स्वागत\nLive: कोल्हापूरात दिवसभरात २४० करोना बाधित रुग्ण आढळले\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\nनागपूरनागपुरातील करोनाचा 'हा' आकडा चिंता वाढवणारा\nहसा लेकोMarathi Joke: जुने दिवस आणि कलियुग\nनागपूरअनैतिक संबंधात अडचण ठरणाऱ्या पतीची प्रियकराच्या मदतीने हत्या\nमुंबईदिवसभरात १० हजार ९०६ रुग्णांची करोनावर मात; ३०० दगावले\nकोल्हापूरब्रह्मनाळमध्ये नवी बोट पोहचताच परत मागितली; मंत्र्याने केला फोन\nदेशकुठल���याही स्थितीसाठी सज्ज राहा, लष्कर प्रमुखांचे आदेश\nदेश'अयोध्येत मशिदीसोबत रुग्णालय उभारण्यासाठी १ महिन्याचा पगार देणार'\nआजचं भविष्यमकर : स्वतःच्या आनंदात रममाण व्हाल; वाचा, आजचे राशीभविष्य\nमोबाइलसर्वात जास्त विकला जाणारा अँड्रॉयड फोन झाला स्वस्त; नवी किंमत पाहा\nहेल्थनिरोगी आरोग्यासाठी वयानुसार किती वेळ झोपणे ठरेल योग्य\nरिलेशनशिपभावाच्या संगतीत बहिण बनू शकते एक चांगली व्यक्ती, आम्ही नाही विज्ञान म्हणतंय हे\nविज्ञान-तंत्रज्ञानइंडियन ब्रँड Shinco चे ३ जबरदस्त टीव्ही लाँच, जाणून घ्या किंमत-फीचर्स\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737233.51/wet/CC-MAIN-20200807231820-20200808021820-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/ncps-support-is-not-needed-in-municipal-corporation/", "date_download": "2020-08-08T00:26:44Z", "digest": "sha1:7SEQJHLPTWAT2G6ORQZE6JLI3WVCKS4G", "length": 8252, "nlines": 87, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "महापालिकेत राष्ट्रवादीच्या पाठिंब्याची गरज नाही", "raw_content": "\nमहापालिकेत राष्ट्रवादीच्या पाठिंब्याची गरज नाही\nखा. विखे : कुकडीचे कार्यालय महिनाभरात नगरला\nनगर – महापालिकेच्या निवडणुकीत मोठ्या संख्येने शिवसेनेचे नगरसेवक निवडून आल्याने राष्ट्रवादीचा पाठिंबा घेण्याची गरज नाही. महापालिकेत सध्या भाजप व राष्ट्रवादी कॉंग्रेसची युती आहे. शिवसेना हा भाजपचा मित्रपक्ष आहे. जिल्ह्यात प्रत्येक ठिकाणी शिवसेनेबरोबर युती असावी, असा स्पष्ट खुलासा खासदार डॉ. सुजय विखे यांनी केला. याबाबत काही मतभेद असतील, तर आपण स्थानिक पातळीवरील नेत्यांची संवाद साधू, याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेऊन चर्चा करणार असल्याचे खा. विखे म्हणाले.\nखा.विखे यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, नगरसह राज्यात पाणी प्रश्‍नावरून वाद निर्माण करण्यापेक्षा हा प्रश्‍न समन्वयाने सोडविणे आवश्‍यक आहे. सरकारने गोदावरी जलआराखडा तयार केल्यानंतर बरेच प्रश्‍न समोर आली असून, ते सोडविण्यासाठी सरकार प्रयत्न करले. यासाठी पश्‍चिम खोऱ्यात वाहून जाणारे पाणी तुटीच्या खोऱ्यात आणणे आवश��‍यक आहे. तसेच पाण्याचा अग्रक्रम ठरविणे आवश्‍यक असून समुद्राला जाणारे 110 टिएमसी पाणी परत आणणे आवश्‍यक आहे. ज्या प्रमाणे राज्य सरकार बोगदे पाडून महामार्ग तयार करत आहेत, त्याच धर्तीवर बोगदे पाडून एकीकडून दुसरीकडे पाणी आणता येईल, यासाठी प्रयत्न सुरू केले असून, कुकडीचे 75 टक्के लाभक्षेत्र नगर जिल्ह्यात असल्याने कुकडीचे कार्यालय नगर जिल्ह्यात एक महिन्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे ते म्हणाले.\nभाजप आणि केंद्र व राज्यातील युती सरकार आरोप करण्यापूर्वी आपण काय काम केले याचा विचार करावा. जिल्ह्यात सर्व मतदारसंघात युतीचाच मोठ्या मताधिक्‍याने विजय होईल, असा विश्‍वास व्यक्त करीत वल्गना करणाऱ्यांना लोकसभा निवडणुकी प्रमाणेच विधानसभा निवडणुकीच्या निकालातही अनुभव येईल, या शब्दात विखे यांनी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर निशाणा साधला आहे. कुकडी प्रकल्पातील सत्तर टक्के पाणी नगर जिल्ह्याच्या हक्काचे आहे. कुकडीचे सर्वाधिक लाभक्षेत्रही नगर जिल्ह्यात आहे. ही वस्तुस्थिती असताना कुकडीचे मुख्यालय मात्र पुण्यात या विरोधाभासाकडे मुख्यमंत्री फडणवीस यांचे लक्ष वेधले असून, कुकडी प्रकल्पाचे मुख्यालय नगरमध्ये हवे, अशी मागणी केली. त्यास मुख्यमंत्र्यांचा ग्रीन सिग्नल मिळाला असून, येत्या महिनाभरात कुकडी प्रकल्पाचे मुख्यालय नगरमध्ये येणार असल्याचे खा. विखे म्हणाले.\nलक्षवेधी : आचरण व्हावे\nनोंद : उत्कृष्ट रस्ते हाच सीमारेषेवरील विजयाचा “मार्ग’\nकेंद्राची आयपीएलला तत्त्वतः मान्यता\n70 वर्षांपूर्वी प्रभात : शनिवार ता. 8 माहे ऑगस्ट सन 1953\nबॅंकांकडून व्याजदर कपातीचा सपाटा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737233.51/wet/CC-MAIN-20200807231820-20200808021820-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://asopazco.net/mr/how-to-make-a-simple-rat-toy/", "date_download": "2020-08-08T00:20:14Z", "digest": "sha1:NDOX5FZXOQRBYDRI2MHSWBEVQ6QAGMBI", "length": 11273, "nlines": 43, "source_domain": "asopazco.net", "title": "एक साधा रॅट टॉय कसा बनवायचा | asopazco.net", "raw_content": "\nएक साधा रॅट टॉय कसा बनवायचा\nदात कमी ठेवण्यासाठी उंदीर आणि इतर उंदीरांना गोष्टींवर डोकावण्याची गरज आहे, जेणेकरून ते त्यांच्या डोक्यात जात नाहीत. जर आपल्या उंदीर (ली) ला काही व्यस्त असणे आवश्यक असेल तर, स्वस्त, सोपी आणि मुख्यत्वे घराच्या सभोवतालच्या वस्तूंवर अवलंबून राहणारी खेळणी बनविण्यात मदत करण्यासाठी येथे एक मार्गदर्शक आहे.\nतीन ते चार स्कीवर्स / पॉपसिकल स्टिक्स मिळवा आणि त्या खाली सेट करा\nआता गाजर मिळवा आणि ते मोठे असल्यास अर्ध्या तुकडा आणि बाळ गाजर असेल तर दोन घ्या\n(जर आपण skewers वापरत असाल तर) skewers च्या टिप्स धारदार टोकाला टाका\nगाजर skewers / पॉपसिकल स्टिकच्या दोन्ही बाजूंनी एकत्र करा, परंतु एका ओळीत टाका\nइच्छित असल्यास शेंगदाणा बटर घाला, परंतु खाली दिलेल्या इशारा सावधगिरी बाळगा. बटर चाकू घ्या आणि एक कोटिंग बनविण्यासाठी संपूर्ण skewers / पोप्सिकल स्टिक्सवर शेंगदाणा लोणी चोळा.\nसावधगिरी बाळगा की शेंगदाणा लोणी उंदीर चिकटवण्यासाठी ओळखले जाते, कारण ते चिकटपणाचे आहे. आपण यास जोखीम घेऊ इच्छित नसल्यास, हे चरण वगळा.\nआपल्या उंदरास द्या आणि त्यांचा आनंद घ्या\nसाधा प्रिंटर कागदाचा कागद किंवा नॉनटॉक्सिक शाईने छापलेला कोणताही न चमकदार कागद घ्या. क्वार्टर मध्ये कट.\nआपल्यास दुहेरी जाड त्रिकोण आणि एक पातळ आयत 'शेपटी' देऊन सोडताना कागदाचा कोपरा तिरपेने कोपरा खाली वर्ग करा. शेपूट कापून टाका.\nआपल्या एका पेपर क्वार्टरचा वापर करून मेक-ए-ओरिगामी-बलून कसा करावा या चरणांचे अनुसरण करा.\nआपला बलून उडवल्यानंतर, त्यातील एक अर्धा भाग हळूवारपणे उलगडणे, आतून अंतर लावून.\nएक लहान ट्रीट आत किंवा दोन ठेवा आणि काळजीपूर्वक बलून परत वर दुमडणे.\nआपल्या उंदराच्या पिंज inside्यात ठेवा आणि त्यांना उपचार घेण्याचा प्रयत्न पहा.\nरिक्त टॉयलेट पेपर रोल शोधा.\nरोलच्या एका टोकाला फोल्ड करा.\nआत उंदीरची आवडती पदार्थ टाळण्याची जागा ठेवा.\nदुसर्‍या टोकाला फोल्ड करा.\nट्रीटच्या शोधात उंदीर तो नष्ट करु दे हे एक खेळण्यासारखे बनवते, ट्रीट करते आणि करमणूक एकामध्ये आणते.\nमाझ्या उंदीरांसाठी मी आणखी कोणती खेळणी बनवू शकतो\nउंदीरांची खेळणी बनविण्याचा एक सोपा मार्ग म्हणजे एक पिशवी घेणे आणि उंदीरच्या उपचारांना त्यामध्ये ठेवणे. मग, सॉकला बांधा आणि कोणतेही जास्तीचे कापून टाका.\nपाळीव प्राण्यांच्या हॅमस्टरसाठी कोणती सर्वोत्कृष्ट खेळणी आहेत\nवर दिलेली खेळणी हॅमस्टरसाठी देखील चांगली आहेत. दुसर्‍या चांगल्या खेळण्याला 6 टॉयलेट पेपर रोल आणि 6 पॉपसिल स्टिकची आवश्यकता असते. रोल खाली ठेवा, 3 तळाशी, त्या वरील 2 आणि त्यावरील एक. त्यांना विना-विषारी गोंदने चिकटवा. आता, रोलच्या बाजूने पॉपसिल स्टिक चिकटवा जेणेकरून आपला हॅमस्टर वर चढू शकेल.\nमाझ्या पाळीव ��्राण्यांच्या माऊसवर मी कोणत्या प्रकारचे वागणूक द्यावी\nउंदीर स्कॅव्हेंजर आहेत जेणेकरून ते बरेच खाऊ शकतात. चांगल्या वागणुकीत ताजे उत्पादन, मानवांसाठी निरोगी अन्नाचे पर्याय आणि उंदरांसाठी आहारासाठी मुख्य आहार जसे की उंदरांसाठी विशेषतः बनविलेले पदार्थ यांचा समावेश आहे. फक्त लक्षात ठेवा की उंदीर बरेच खाईल, परंतु त्यांनी खाल्लेले सर्व काही त्यांच्यासाठी चांगले नाही. त्यांना सावधगिरीने अन्न द्या.\nमी उंदीरांसाठी मॅजेस बनवू शकतो\n त्यांना सुरुवातीला हे समजू शकत नाही परंतु आपण त्यांना कार्डबोर्ड बॉक्समध्ये ठेवले तर कार्डबोर्डच्या इतर पट्ट्या, अगदी शेवटी खाण्याने सुपरग्लिग केलेल्या, त्या समजू लागतील.\nउंदीर अंघोळ कसे करतात\nविकीहाऊवर आपली उंदीर अंघोळ करण्याविषयी या लेखातील ट्यूटोरियल पहा.\nबलून परिपूर्ण होण्याची आवश्यकता नाही, कारण आपल्या उंदीरमुळे तो लवकरच नष्ट होईल. म्हणून ते मिळविण्यासाठी बराच वेळ घालवू नका.\nजर आपण पॉपसिकल स्टिक वापरत असाल, तर जेव्हा आपण पॉपसिलच्या काड्या गाजरांवर लावत असाल तर तुम्हाला मध्यभागी एक छोटासा छिद्र काढावा लागेल जेणेकरून ते कायम राहील.\nजर आपल्याला एखादा वेगळा चिकट कोटिंग वापरायचा नसेल तर आपल्या पाळीव उंदरांना शेंगदाणा बटर खाऊ देण्याबद्दल काळजी घ्या. उंदीर शेंगदाणा लोणीवर गुदमरून मरतात म्हणून ओळखले जातात. आपल्याला शेंगदाणा बटरला थोडे पाणी घालण्यासाठी (किंवा अजून चांगला - रस\nजर आपल्या उंदीराने त्यास स्वत: ला दुखवले असेल तर, स्कीवरचा विशिष्ट भाग ओसरला किंवा कापला गेला आहे याची खात्री करा.\nफक्त सोया शाईने छापलेले कागद किंवा तत्सम नैसर्गिक-आधारित शाई वापरा. पारंपारिक शाई आपल्या उंदरासाठी विषारी असू शकतात. हे कशासह छापले गेले याची आपल्याला खात्री नसल्यास, साध्या कागदावर चिकटून राहा\nआपली पाळीव प्राणी उंदीर कशी द्यावीमाऊस चक्रव्यूह कसा तयार करावामाऊस केज कशी स्वच्छ करावीउंदराचा पिंजरा कसा स्वच्छ करावारॅट हाऊस कसे तयार करावेमाउस किंवा इतर लहान उंदीर तोंडी औषध कसे द्यायचेमाऊस केज कसा सेट करावाचक्रव्यूह किंवा अडथळा कोर्स चालविण्यासाठी उंदीर कसे प्रशिक्षित करावेमाऊस केज म्हणून एक्वैरियम कसे वापरावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737233.51/wet/CC-MAIN-20200807231820-20200808021820-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/gadget-news/science-technology/in-the-direction-of-revolutionary-research/articleshow/70184424.cms", "date_download": "2020-08-08T00:30:02Z", "digest": "sha1:T4SBCZ32VAM5F72VPMG6X36OW5ZUHDOR", "length": 17467, "nlines": 112, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nसामान्य तापमानाला आणि दाबाला अतिसंवाहकता हे आजवर स्वप्न होते; परंतु ते शक्य केल्याचा दावा दोघा भारतीय शास्त्रज्ञांनी केला आहे...\nसामान्य तापमानाला आणि दाबाला अतिसंवाहकता हे आजवर स्वप्न होते; परंतु ते शक्य केल्याचा दावा दोघा भारतीय शास्त्रज्ञांनी केला आहे...\nज्या पदार्थातून वीज वाहते त्यांना सुवाहक, तर ज्यातून वाहत नाही त्यांना दुर्वाहक असे म्हणतात. सुवाहक पदार्थातून वीज वाहत असली, तरी जेवढी पाठवली जाते, तेवढी पुढे जात नाही. वीज वाहते किंवा वीजप्रवाह म्हणजे धातूंमधील इलेक्ट्रॉनचे वहन. सामान्य तापमानाला इलेक्ट्रॉन कसेही वाहत असतात. म्हणजेच ते एकमेकांच्या मार्गात येतात आणि एकमेकांना धडकतात. त्यांची दिशा बदलते, पुन्हा धडकतात. अशा तऱ्हेने इलेक्ट्रॉन्सचा प्रवाह वाहत असताना विजेचे वहन कमी होते आणि तेथे उष्णता निर्माण होते. धातूंच्या या गुणधर्माला रोध म्हणतात. जितका रोध जास्त, तेवढी उष्णता जास्त व विजेचे वहन कमी.\nआपण जेवढी वीज निर्माण करतो, तेवढी वीज रोध आणि अन्य काही कारणांमुळे वापरू शकत नाही. रोध शून्य केला, तर जास्तीत जास्त वीज वापरू शकू. वीजनिर्मिती व वहनात जगभर मोठा खर्च होतोच; शिवाय ते प्रदूषणाचे आणि जागतिक तापमानवाढीचे सर्वांत मोठे कारण आहे. रोध शून्य केल्यास तापमानवाढ आणि प्रदूषणास आळा बसू शकेल.\nरोध कमीत कमी करण्याचा पहिला यशस्वी प्रयत्न १९११मध्ये डच शास्त्रज्ञ केमलिंग ओन्नेस यांनी केला. त्यांनी हेलियमचे द्रवीभवन केले. त्यासाठी त्यांना किमान तापमान म्हणजेच ३-४ केल्व्हिन किंवा शून्याखाली २६९-२७० अंश सेल्शिअस मिळवावे लागले. सामान्य स्थितीत पाणी शून्य अंश सेल्शिअसला गोठते. या गोठणबिंदूच्या खाली २७३ अंश सेल्शिअस तापमान म्हणजे किती थंड असेल, याची कल्पना केलेली बरी. जेव्हा रोध शून्य होतो, त्या पदार्थांना किंवा वीजवाहकांना 'सुपरकंडक्टर' (अतिसंवाहक) म्हणतात.\nरोध शून्य करण्यात यश आले, तरी ते अशा तापमानाला, की त्या तापमानात आपण राहू शकत नाही. त्या तापमानास आपण हे सुपरकंडक्टर हाताळू शकत नाही. म्हणजेच, अतिसंवाहकता शोधूनही तिचा उपयोग नाही. पुढे शास्त्रज्ञांनी सुवाहकांत, अधिक तापमानात अतिसंवाहकता मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. आज हे तापमान वाढून १७३ केल्व्हिनपर्यंत आले आहे. तरीही या अतिसंवाहकतेचा उपयोग या तापमानात करून घेणे अशक्यच. सामान्य तापमानाला आणि दाबाला अशी अतिसंवाहकता हे स्वप्नच होते; परंतु ते शक्य झाल्याचा दावा दोघा भारतीय शास्त्रज्ञांनी केला आहे.\nबेंगळुरू येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समधील शास्त्रज्ञ अंशू पांडे आणि त्यांचे विद्यार्थी देव कुमार थापा यांनी जुलै २०१८ मध्ये सोने व चांदी यांपासून बनविलेल्या मिश्रणातून २८६ केल्व्हिन म्हणजे, १३ अंश सेल्शिअस तापमानास अतिसंवाहकता मिळविल्याचा दावा करणारा शोधनिबंध लिहून, ऑनलाइन शोधनियतकालिक 'आरेएक्साइव्ह'कडे पाठविला. काही परिस्थितीत हा पदार्थ अगदी ७५ अंश सेल्शियसलाही अतिसंवाहकता दर्शवितो, असाही त्यांचा दावा आहे. कोणत्याही शोधनिबंधाचा त्या क्षेत्रातील तज्ज्ञ अभ्यास करतात आणि त्यातील त्रुटी शोधतात. त्यानुसार या संशोधनातील शास्त्रज्ञांनी त्रुटी दूर करून नंतरचा शोधनिबंध मे २०१९मध्ये पाठविला असून, त्याचे परीक्षण तज्ज्ञ करीत आहेत.\nअतिसंवाहक पदार्थांचे विचित्र व क्लिष्ट असे गुणधर्म असतात; परंतु दोन महत्त्वाचे गुणधर्म म्हणजे, अतिसंवाहक पदार्थातील रोध शून्य असतो आणि दुसरा म्हणजे, असे पदार्थ चुंबकाकडे आकर्षित होत नाहीत. या शास्त्रज्ञांनी सोने आणि चांदी यांच्या मिश्रणाचे १२५ नमुने बनविले आणि त्यातील काही नमुन्यांमध्ये हे गुणधर्म दिसले. हे गुणधर्म दोन वेगवेगळ्या नमुन्यांत आढळले आणि ते एकाच नमुन्यात आढळावयास हवे, अशी त्रुटी तज्ज्ञ शास्त्रज्ञांनी दाखवली. त्यानंतर त्यांनी हे दोन्ही गुणधर्म एकाच नमुन्यात आढळल्याचे पुरावे सादर करून नव्याने शोधनिबंध पाठविला. त्याचे परीक्षण होईल आणि तो परिपूर्ण असल्यास प्रसिद्ध होईल. तो सिद्ध झाल्यास एक क्रांतिकारी शोध लाागलेला असेल.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किं��त फक्त....\n६ नवीन मेड इन इंडिया Smart TV लाँच, किंमत ११,९९० पासून ...\nसॅमसंगची जबरदस्त ऑफर, TV आणि फ्रिज खरेदीवर महागडे स्मार...\nशाओमीच्या Mi TV Stick चा आज भारतात सेल...\nKodak ने ७ नवीन TV केले लाँच, किंमत १०,९९९ पासून सुरू...\nकाय आहे व्हर्च्युअल ऑफिस\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nसुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी रिया चक्रवर्तीला अटक होणार\n'संयुक्त राष्ट्रा'च्या गाडीतील आक्षेपार्ह सेक्स व्हिडिओ व्हायरल\nहरयाणा: सेक्स रॅकेट उघडकीस\nमार्क्ससाठी सेक्स घोटाळा: विरोधकांची CBI चौकशीची मागणी\nऔरंगाबादमध्ये जीवाची बाजी लावून तरुणांनी वाचवले बुडणाऱ्या तरुणाचे प्राण\nराफेल विमाने भारतात दाखल, नौदलाकडून स्वागत\nविज्ञान-तंत्रज्ञानइंडियन ब्रँड Shinco चे ३ जबरदस्त टीव्ही लाँच, जाणून घ्या किंमत-फीचर्स\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\nमोबाइलसर्वात जास्त विकला जाणारा अँड्रॉयड फोन झाला स्वस्त; नवी किंमत पाहा\nहेल्थनिरोगी आरोग्यासाठी वयानुसार किती वेळ झोपणे ठरेल योग्य\nकार-बाइककिआ सॉनेटपासून टाटा HBX पर्यंत, ऑगस्टमध्ये या ४ कार येताहेत\nकरिअर न्यूजसीबीएसई फेरपरीक्षा होणार की नाही\nआजचं भविष्यमकर : स्वतःच्या आनंदात रममाण व्हाल; वाचा, आजचे राशीभविष्य\nरिलेशनशिपभावाच्या संगतीत बहिण बनू शकते एक चांगली व्यक्ती, आम्ही नाही विज्ञान म्हणतंय हे\nविज्ञान-तंत्रज्ञानAmazon सेलचा शेवटचा दिवस, कमी किंमतीत मिळताहेत जबरदस्त गॅझेट्स\nअन्य खेळ'राम मंदिराच्या भूमी पुजनाची शिळा अनेकांच्या छातीवर ठेवलीए' मोदीविरोधकांना डिवचले\nदेशचीनमधून बाहेर पडणाऱ्या विदेशी कंपन्यांना गुजरातचे रेड कार्पेट\nहसा लेकोMarathi Joke: जुने दिवस आणि कलियुग\nदेशकेरळ विमान दुर्घटना टेबलटॉप रनवेमुळे समजून घ्या दुर्घटनेचं कारण\nदेशदिल्लीत १२ वर्षांच्या निर्भयाची मृत्युशी झुंज, ICU मध्ये हलवले\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737233.51/wet/CC-MAIN-20200807231820-20200808021820-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/sports/other-sports/to-shreyas/articleshow/70650549.cms", "date_download": "2020-08-08T01:12:33Z", "digest": "sha1:HWCB5IEPXLP6EXTAUQHDPZEVCAAAXPNC", "length": 10913, "nlines": 111, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nश्रेयसला विश्वासपोर्ट ऑफ स्पेनः वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या वन-डेत ७१ धावांची खेळी साकारल्यानंतर भारताचा फलंदाज श्रेयस अय्यरचा आत्मविश्वास ...\nपोर्ट ऑफ स्पेनः वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या वन-डेत ७१ धावांची खेळी साकारल्यानंतर भारताचा फलंदाज श्रेयस अय्यरचा आत्मविश्वास दुणावला आहे. ही कामगिरी त्याचे भारतीय संघातील स्थान पक्क करण्यास हातभार लावेल, असा विश्वास त्याला वाटतो आहे. या यशाचे श्रेय त्याने 'अ' संघातून मिळालेल्या अनुभवाला दिले. तब्बल वर्षभराने श्रेयसला वन-डे संघात संधी मिळाली. 'मला आता संघातील स्थान निश्चित करायचे आहे. जे सातत्यपूर्ण कामगिरीमुळे होईल. धावांमध्ये सातत्य राखून संघासाठी योगदान द्यायचे आहे,' असे २४ वर्षांचा श्रेयस म्हणाला.\nगेल्याच महिन्यात विंडीज दौऱ्यावर 'अ' संघाचे प्रतिनिधित्व करताना श्रेयसने दोन अर्धशतके ठकोली आहेत. तो अनुभव श्रेयसला आता वन-डे मालिकेत भारताच्या मुख्य संघाचे प्रतिनिधित्व करताना कामी येत आहे. 'या वन-डे मालिकेत माझ्याकडून सातत्याने कामगिरी होईल, याचा विश्वास होता. कारण 'अ' संघाचे प्रतिनिधित्व करताना मी या मैदानांवर खेळलो आहे. तो अनुभव असल्याने मला येथील खेळपट्ट्यांची जाणकारी होती. त्या बळावर कामगिरी होईल, असा विश्वास होताच,' असे श्रेयसने नमूद केले.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\nप्रभू रामचंद्र आणि नरेंद्र मोदी यांच्या एका फोटोवरून सु...\n'अयोध्या तो झांकी है उसके, बाद भी बहुत कुछ बाकी है'...\n'मोदींचे कौतुक करणाऱ्या बबिता फोगटवर कृपादृष्टी, बेरोजग...\nतुम्ही आम्हाला रोखू शकत नाही...; सोशल मीडियावर धुमाकूळ ...\n''खेळाडूंवर अन्याय होऊ देणार नाही'' महत्तवाचा लेख\nविराटने ९ वर्षानंतर केला सचिनबद्दलचा खुलासा\nधोनीबाबत रोहित शर्माचे मोठे वक्तव्य; म्हणाला...\nविक्रमाची संधी होती, तरी घेतला धक्कादायक निर्णय\nIPL धोनीच्या निवडीसाठीचे मापदंड असू शकत न���ही\nसचिनमुळे सर्वोत्तम गोलंदाजी करू शकलो- ब्रेट ली\n'राहुल द्रविडच्या सल्ल्याने माझी फलंदाजी चांगली झाली'\nनागपूरअनैतिक संबंधात अडचण ठरणाऱ्या पतीची प्रियकराच्या मदतीने हत्या\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\nदेशकेरळ विमान दुर्घटना टेबलटॉप रनवेमुळे समजून घ्या दुर्घटनेचं कारण\nमुंबईदिवसभरात १० हजार ९०६ रुग्णांची करोनावर मात; ३०० दगावले\nहसा लेकोMarathi Joke: जुने दिवस आणि कलियुग\nनागपूरनागपुरातील करोनाचा 'हा' आकडा चिंता वाढवणारा\nLive: कोल्हापूरात दिवसभरात २४० करोना बाधित रुग्ण आढळले\nमुंबईएअर इंडिया विमान अपघातात महाराष्ट्रातील वैमानिकाचा मृत्यू\nदेशदिल्लीत १२ वर्षांच्या निर्भयाची मृत्युशी झुंज, ICU मध्ये हलवले\nविज्ञान-तंत्रज्ञानइंडियन ब्रँड Shinco चे ३ जबरदस्त टीव्ही लाँच, जाणून घ्या किंमत-फीचर्स\nमोबाइलसर्वात जास्त विकला जाणारा अँड्रॉयड फोन झाला स्वस्त; नवी किंमत पाहा\nकार-बाइककिआ सॉनेटपासून टाटा HBX पर्यंत, ऑगस्टमध्ये या ४ कार येताहेत\nहेल्थनिरोगी आरोग्यासाठी वयानुसार किती वेळ झोपणे ठरेल योग्य\nरिलेशनशिपभावाच्या संगतीत बहिण बनू शकते एक चांगली व्यक्ती, आम्ही नाही विज्ञान म्हणतंय हे\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737233.51/wet/CC-MAIN-20200807231820-20200808021820-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8/%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%A8", "date_download": "2020-08-08T01:17:04Z", "digest": "sha1:Z6M3HMTQA4V3UHV24RDRF6NW24HTRBBP", "length": 5058, "nlines": 166, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "पृष्ठाचा इतिहास - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nr2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: az:Lozanna\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: kk:Лозанна\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: gd:Lausanne\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: nn:Lausanne\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: yo:Lausanne\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: br:Lausanne\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: ta:லோசான்\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: als:Lausanne\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: arz:لوزان\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737233.51/wet/CC-MAIN-20200807231820-20200808021820-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/goa/agond-galjibagh-17-sea-turtles-saved-lives-3382", "date_download": "2020-08-08T00:47:34Z", "digest": "sha1:JPZCLE4EVPBPZ7METL2TJVX634C4RTRL", "length": 6615, "nlines": 102, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "आगोंद, गालजीबाग येथे १७ समुद्र कासवांना जीवदान | Gomantak", "raw_content": "\nआगोंद, गालजीबाग येथे १७ समुद्र कासवांना जीवदान\nआगोंद, गालजीबाग येथे १७ समुद्र कासवांना जीवदान\nसोमवार, 29 जून 2020\nमात्र, यंदा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून पाऊस सुरू झाला त्यामुळे सागरी कासवांची अंडी उबण्यास अडथळा निर्माण झाला, असे सेंटर फॉर इनव्‍हायरर्मेंट एज्युकेशनचे प्रोग्रेम संयोजक सुरजीत डोंगरे यांचे म्हणणे आहे.\nसागरी कासवासाठी आरक्षित केलेल्या आगोंद, गालजीबाग येथून १७ सागरी कासवांनी जन्म दिलेल्या पिलांना समुद्रात सोडण्यात आले.\nयंदा गालजीबाग येथे सहा व आगोंद किनाऱ्यावर बारा सागरी कासवांचे आगमन होऊन त्यांनी अंडी घातली होती. त्यापैकी आगोंद किनाऱ्यावर एका सागरी कासवाचे उशिरा एप्रिल महिन्यात आगमन झाले. त्या एका घरट्यातून अद्याप पिले बाहेर आली नाहीत, साधारणपणे ४५ ते ५५ दिवसांत घरट्यातून पिले बाहेर येतात. मात्र, बदलत्या वातावरणाचा सागरी कासवांच्या आगमनानंतर यंदा परिणाम झाल्याचे क्षेत्रिय वनाधिकारी विक्रमादित्य नाईक गावकर यांनी सांगितले.\n२०१६-१७ साली आगोंद किनाऱ्यावर २८ सागरी कासवांनी अंडी घातली होती. गेल्यावर्षी १९ सागरी कासवांचे आगमन किनाऱ्यावर झाले. मात्र, यंदा ही संख्या बारावर आली. उत्तर गोव्यात अंड्यातून पिल्ले बाहेर येण्याचे प्रमाण ७५.८० टक्के राहिले आहे. यंदा सागरी कासवाचे आगमन बदलत्या हवामानामुळे लांबले. घरट्यातून अंडी उबून पिल्ले बाहेर येण्यासाठी उबदार हवामानाची गरज असते. मात्र, यंदा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून पाऊस सुरू झाला त्यामुळे सागरी कासवांची अंडी उबण्यास अडथळा निर्माण झाला, असे सेंटर फॉर इनव्‍हायरर्मेंट एज्युकेशनचे प्रोग्रेम संयोजक सुरजीत डोंगरे यांचे म्हणणे आहे.\nकाणकोणात वादळी पावसाचा तडाखा सुरूच\nसाळ गावावर पुराचे संकट\nचोर्ला घाटात दरड कोसळी\nओरोस सिंधुदुर्गात सलग तिसऱ्या दिवशी झालेल्या संततधारेमुळे आज पूरस्थिती आणखी गंभीर...\nऊस पाऊस आग समुद्र वन forest हवामान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737233.51/wet/CC-MAIN-20200807231820-20200808021820-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/maratha-reservation-in-supreme-court-ashok-chavan/", "date_download": "2020-08-08T00:24:59Z", "digest": "sha1:YSQWLJCIJ7GYBPT4NWYHBNEZRAYZGZRJ", "length": 17534, "nlines": 154, "source_domain": "www.saamana.com", "title": "मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती नाही, मंत्रिमंडळ उपसमितीचे प्रमुख अशोक चव्हाण यांची माहिती | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nवकिलांना सध्या तरी रेल्वेतून प्रवास करता येणार नाही\nपावसाची विश्रांती, पालिकेचे काम सुरू\nउद्योजकांसाठी डिजिटल सर्टिफिकेट ऑफ ओरिजिन, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची माहिती\nमहानिर्मितीच्या संचालक नियुक्तीला लॉकडाऊनचा फटका\nएअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघात, दोन्ही पायलटसह 14 जणांचा मृत्यू, 15…\nCorona Vaccine – सिरम इन्स्टिट्यूट बिल गेट्स यांच्या मदतीने 10 कोटी…\nमातृभाषेतून शिक्षण का आहे महत्त्वाचं\nसोने-चांदीच्या दरात विक्रमी वाढ, चांदी 78 हजार पार; जाणून घ्या आजचे…\nचर्चा तर होणार ना भाऊ.. पाणीपुरी खाता-खाता प्रेमात पडली, ठेल्यावाल्यासोबत फरार…\nराम मंदिर : पाकिस्तानी क्रिकेटपटूने ट्विट केले ‘जय श्रीराम’, म्हणाला वाईटावर…\nबेरूत स्फोट किती भयानक होता ते या दृश्यांवरून कळेल\nचीनमध्ये सापडला नवीन व्हायरस, 60 लोकांना लागण, 7 जणांचा मृत्यू; जाणून…\nहिंदुस्थान विरोधातील मोर्चावर पाकिस्तानमध्ये ग्रेनेड हल्ला, सिंधुदेश रेव्होल्यूशनरी आर्मीने घेतली जबाबदारी\nलेबनॉनची राजधानी बैरूत प्रचंड धमाक्यात नेस्तनाबूत, 100 ठार, 4 हजार जखमी\n2021 च्या टी-20 ‘वर्ल्डकप’चे यजमानपद हिंदुस्थानला, आयसीसीची घोषणा\nसंघ मालकांच्या मागण्या वाढल्या, विवोने माघार घेतल्यानंतर आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी…\nकोरोना इफेक्ट , कुस्तीपटूंचे राष्ट्रीय शिबीर पुढे ढकलले\nनदालची अमेरिकन ओपनमधून माघार ,कोरोनाची परिस्थिती व वेळापत्रकावर नाराज\nआशियाई स्तरावर उत्तुंग झेप घ्यायचीय हिंदुस्थानी महिला संघाची बास्केटबॉलपटू श्रुती अरविंद…\nसामना अग्रलेख – भुकेला भस्मासुर\nमुद्दा – बाप्पा, आम्हाला कोकणात जाऊ दे\nलेख – नवीन शैक्षणिक धोरण -अपेक्षा आणि वास्तव\nसामना अग्रलेख – मिस्टर ओवेसी, आता तरी रडणे थांबवा\nसंकर्षण आता गायनात आजमावणार नशीब\nभारत गणेशपुरे यांचा मोबाईल चोरीला, ऐका हा भयंकर किस्सा\nपाहा राणा दगुब्बती व मिहिकाच्या हळदीचे फोटो\n आर्थिक संकटामुळे अभिनेत्रीने केली आत्महत्या, कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह\nHealth Tips – लैंगिक क्षमतेवर होतो वाईट परिणाम, ‘या’ सवयी आत��ताच…\nTechno Tips : कॅम स्कॅनर हटवा, डॉक्युमेंट स्कॅन करण्यासाठी ही जबरदस्त…\nVideo – आयुर्वेदात महिलांच्या मासिक धर्माबाबत काय सांगितलंय ते ऐका\nTips : एक ग्लास घरगुती ज्युस तुमची ढेरी कमी करेल\nअंतरंग – भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे\nरोखठोक – त्यांचं नक्की कसं चाललंय\nहिंदुस्थानी कामगार आणि आव्हाने\nमराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती नाही, मंत्रिमंडळ उपसमितीचे प्रमुख अशोक चव्हाण यांची माहिती\nमराठा आरक्षणाला विरोध करणार्‍यांनी आज सर्वोच्च न्यायालयात या विधेयकाला अंतरिम स्थगिती देण्याची मागणी केली. परंतु न्यायालयाने त्यांना कोणताही दिलासा दिला नाही. या संदर्भात कोणताही अंतरिम आदेश देणार नाही. जो काही निर्णय आहे, तो सुनावणीवेळीच होईल, असे स्पष्ट केले आहे. मराठा आरक्षणासंदर्भात राज्य शासनाच्या वकिलांनी प्रभावीपणे बाजू मांडली, असे मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.\nसर्वोच्च न्यायालयातील आजच्या सुनावणीवर प्रतिक्रिया देताना ते बोलत होते. यावेळी चव्हाण म्हणाले की, राज्य शासनाची बाजू मांडणारे ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतगी यांनी प्रभावी युक्तिवाद केला. वकिलांच्या ज्या टीमने मुंबई उच्च न्यायालयात राज्य शासनाची बाजू सक्षमपणे मांडून मराठा आरक्षणाच्या वैधतेवर मोहोर उमटवून घेतली होती, तीच टीम सर्वोच्च न्यायालयातही बाजू मांडत आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयातही मराठा आरक्षण वैध ठरेल, याचा आम्हाला ठाम विश्वास आहे.\nमराठा आरक्षणावर दररोज सुनावणी\nमराठा आरक्षण प्रकरणी आता दररोज सुनावणी करण्याचा महत्त्वाचा निर्णय सुप्रीम कोर्टाने घेतला आहे. पुढील महिन्यात मराठा आरक्षण प्रकरणी सुनावणीची तारीख निश्चित केली जाईल, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. पक्षकारांनी आपले लिखित स्वरुपातील म्हणणे आणि युक्तिवादासाठी कालमर्यादा निश्चित करावी, असे निर्देशही सुप्रीम कोर्टाने दोन्ही बाजूंच्या पक्षकारांना दिले. पक्षकारांना कॉन्फरन्सद्वारे यावर निर्णय घ्यायचा असून एखाद्या सोमवारपासून संपूर्ण आठवडा सुनावणी घेण्याची शक्यता आहे.\nमराठा आरक्षणाचे हे प्रकरण व्हर्च्युअल सुनावणीद्वारे घेता येऊ शकणार नाह़ी दररोज सुनावणी घेण्यात येणार असली तरी ती प्रत्यक्षात खुल्या न्यायालयात शारीरिक रुपात घेतली जावी, ���शीही मागणी यावेळी पक्षकारांकडून करण्यात आली.\nप्रवेशासंदर्भातील याचिकेकर सुनावणी 15 जुलैला\nमराठा आरक्षणाच्या न्यायालयीन लढ्यासाठी राज्य सरकारने आवश्यक ती संपूर्ण तयारी केलेली आहे. वेळोवेळी त्याचा आढावादेखील घेण्यात आला आहे. पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासंदर्भातील याचिकेवर पुढील सुनावणी 15 जुलै रोजी होणार आहे. मराठा समाजाचे हे आरक्षणसुद्धा अबाधित राहावे, यासाठी सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकार भक्कमपणे बाजू मांडेल, असेही अशोक चव्हाण पुढे म्हणाले.\nसामना अग्रलेख – भुकेला भस्मासुर\nवकिलांना सध्या तरी रेल्वेतून प्रवास करता येणार नाही\nसंकर्षण आता गायनात आजमावणार नशीब\nपावसाची विश्रांती, पालिकेचे काम सुरू\nउद्योजकांसाठी डिजिटल सर्टिफिकेट ऑफ ओरिजिन, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची माहिती\nमहानिर्मितीच्या संचालक नियुक्तीला लॉकडाऊनचा फटका\nमुंबईत आज 862 नवे रुग्ण, 45 जणांचा मृत्यू; एका दिवसात 1,236...\nपरभणी जिल्ह्यात 427 रुग्णांवर उपचार सुरू, 82 रुग्णांची वाढ\nश्रीरामपूर – रूळ ओलांडताना रेल्वे इंजिनाच्या धडकेत 40 मेंढ्या ठार\nहवाईमार्गे मुंबईत आल्यास क्वारंटाईन व्हावेच लागणार पालिका प्रशासनाचे पुन्हा स्पष्टीकरण\nपडलेली झाडे, गाळ तात्काळ काढा बीबीडी चाळ, ना. म. जोशी मार्गाची...\nएअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघात, दोन्ही पायलटसह 14 जणांचा मृत्यू, 15...\nसाचलेल्या दूषित पाण्यापासून दूर राहा लेप्टोस्पायरोसिस टाळण्यासाठी पालिकेचे आवाहन\nदेवीच्या मंदिराचा कळस चोरणाऱ्या आरोपीस 2 तासात अटक, शिरूर पोलिसांची कारवाई\nकोरोनाला थोपविण्यात हलगर्जी नको, रुग्णांना वेळीच उपचार देऊन मृत्यू दर कमी...\nया बातम्या अवश्य वाचा\nसामना अग्रलेख – भुकेला भस्मासुर\nवकिलांना सध्या तरी रेल्वेतून प्रवास करता येणार नाही\nसंकर्षण आता गायनात आजमावणार नशीब\nपावसाची विश्रांती, पालिकेचे काम सुरू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737233.51/wet/CC-MAIN-20200807231820-20200808021820-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-good-day-dry-fish-market-19322", "date_download": "2020-08-08T01:03:30Z", "digest": "sha1:YHBKYNYRMSLCDDLVGNZUYNNBEHN4QCEQ", "length": 14906, "nlines": 160, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, 'Good day' for dry fish market | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आप�� नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसुक्‍या मासळीच्या बाजाराला ‘अच्छे दिन'\nसुक्‍या मासळीच्या बाजाराला ‘अच्छे दिन'\nमंगळवार, 14 मे 2019\nमहागाईचा फटका सुक्‍या मासळीलाही बसला आहे. बोंबील शेकड्यामागे शंभर ते दीडशे रुपयांनी वाढले आहेत. बांगडा, मांदेली, कोलीम, बगी, सुकट यांचेही भाव दुपटीने वाढले आहेत पावसाळ्यात सुकी मासळी ही ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची मुख्य गरज असते. त्यामुळे खरेदीला चांगला प्रतिसाद आहे.\n- दिनेश कासेकर, चिपळूण\nचिपळूण : पावसाळ्यात हवीहवीशी वाटणारी सुकी मासळी खरेदीसाठी चिपळूणच्या सुक्‍या मासळी बाजारामध्ये नागरिकांची गर्दी होऊ लागली आहे. त्यामुळे सुक्‍या मासळीच्या बाजाराला ‘अच्छे दिन' आले आहेत.\nपावसाळा सुरू झाला की चिपळूण तालुक्‍यातील शेतकरी शेतीपूर्व कामाला लागतात. पावसाळ्यात शेती हंगाम चालू झाल्यानंतर शेतकऱ्यांना बाजारात खरेदीसाठी वेळ मिळत नाही. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी तीन ते चार महिने पुरेल इतका मसाला, मिरची, हळद, कांदा, बटाटा, कडधान्य अशा अनेकविध गरजेच्या वस्तू खरेदी करून त्याचा साठा करून ठेवतात. त्याचबरोबर विविध प्रकारची सुकी मच्छीही भरून ठेवतात. पावसाळा आधी केल्या जाणाऱ्या या चार महिन्यांच्या खरेदीला आगोट असे म्हणतात. यंदा पाऊस लवकर येणार असल्याचे संकेत मिळाल्याने शेतकरी वर्गाने आपल्या शेतामध्ये पूर्व मशागतीचे कामे सुरू केली आहेत.\nशेतकऱ्यांनी अगोटाच्या खरेदीला सुरवात केली आहे. अनेक गावांत आठवडी बाजारात मान्सूनपूर्व खरेदीसाठी शेतकऱ्यांची झुंबड उडताना दिसत आहे. महागाई असतानाही खरेदीसाठी गर्दी होत आहे. ग्रामीण भागात पावसाळ्यात गरजेच्या वस्तू मिळण्यात अडचणी येतात. त्यामुळे जीवनावश्‍यक वस्तूंबरोबरच सुक्‍या मासळीची खरेदीही जोरदारपणे सुरू आहे.\nसुक्‍या मासळीला ग्रामीण भागात मावरा असे म्हणतात.\nगुहागरसह दापोली भागातील महिला सुके मावरे घेऊन चिपळूणला येतात. येथील आठवडा बाजारात आपली दुकाने थाटून सुकी मासळी विकतात. इतर दिवशी डोक्‍यावर टोपले घेऊन गावो गावी फिरून मासळी विक्री करतात.\nमहागाई मासळी चिपळूण शेती farming हळद कडधान्य ऊस पाऊस\n‘रेपो रेट’शी आपला काय संबंध\nभारतीय रिझर्व्ह बॅंकेने (आरबीआय) ऑगस्ट, सप्टेंबरचे पतधोरण जाहीर\nदूध दराच्या दुखण्यावरील इलाज\nहल्लीच झालेल्या दोन आंदोलनात दूध दराच्या दोन\nआदिवासी तालुक्यांमध्ये कोरडा दुष्काळ जाहीर करा\nनाशिक: कोरोना विषाणूच्या फैलावामुळे राज्याचे आर्थिक गणित कोलमडले आहे.\nऔसा तालुक्यात उडीद, मूग व्हायरसच्या तडाख्यात\nकोल्हापूर जिल्ह्यात वादळ, पुराचा उसाला फटका\nकोल्हापूर: जोरदार वाऱ्यासह सुरु असलेल्या पावसाने जिल्ह्याच्या पश्चिम भागात उसाचे नुकसान झ\nऔसा तालुक्यात उडीद, मूग व्हायरसच्या...औसा, जि. लातूर : तालुक्यातील उडीद आणि मूग ही पिके...\nशेतमजुरांसाठी कौशल्याधारीत प्रशिक्षण...नाशिक: बदलत्या पीक पद्धतीमध्ये कीडनाशक फवारणी,...\nकोल्हापूर जिल्ह्यात वादळ, पुराचा उसाला...कोल्हापूर: जोरदार वाऱ्यासह सुरु असलेल्या पावसाने...\nपुणे जिल्ह्यात पावसामुळे भात लागवडीला...पुणे ः गेल्या चार ते पाच दिवसांपासून पुणे...\nपाथरूडच्या बंधाऱ्यांत मुबलक पाणीपाथरूड, जि. उस्मानाबाद : येथील दुधना नदीवर...\nनंदुरबारमध्ये अनेक भागात पाऊस नंदुरबार ः जिल्ह्यात मागील दोन दिवसांत...\nपुण्यातील धरणातून उजनीत १३ हजार ५६...सोलापूर ः उजनी धरणाच्या वरच्या बाजूला...\n`पपईचा पिकविमा योजनेत समावेश करा`जळगाव ः खानदेशात कांद्यापाठोपाठ पपईचे...\nबार्शीत रेशनचा १५१ पोती गहू, तांदूळ...सोलापूर ः बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीतील...\n‘माढा, पंढरपूर, माळशिरसमधील...सोलापूर ः ‘‘गतवर्षी जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या...\nपरभणीत ऊस, चारा पिकांवर नाकतोड्याचा...परभणी : वांगी (ता.परभणी) येथील ऊस पीक झालेल्या...\nपूर्ण कार्यक्षमतेने ऊस गाळप करण्याचे...नाशिक : ‘‘कादवा सहकारी साखर कारखान्याने जुन्या...\nनांदेड जिल्ह्यातील सीएससी केंद्रे सुरू...नांदेड : जिल्ह्यातील आपले सरकार सेवा केंद्र, आधार...\nअकोल्याच्या पश्चिम भागात जोरदार पाऊसनगर ः दरवर्षी जोरदार पाऊस पडत असलेल्या अकोले...\nपुणे जिल्ह्यात पावसाच्या हलक्या सरीपुणे ः पुणे जिल्ह्याच्या बहुतांशी भागात पावसाने...\nपरभणीत वांगे प्रतिक्विंटल २००० ते ४०००...परभणी ः येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...\nबुलडाणा जिल्ह्यात अडीच लाख शेतकऱ्यांनी...बुलडाणा ः पंतप्रधान पीकविमा योजनेत जिल्ह्यातील...\nजायकवाडीत ५५.३२ टक्के उपयुक्त पाणीपैठण, जि. औरंगाबाद : तालुक्यातील जायकवाडी...\nनांदेड जिल्ह्यात ९ लाख ४६ हजार पीकविमा...नांदेड ः पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गंत...\nकृष���पंपांना बारा तास वीज पुरवठा करा ः...भंडारा : टाळेबंदी काळातही शेतकऱ्यांनी मोठ्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737233.51/wet/CC-MAIN-20200807231820-20200808021820-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-raju-shetty-says-gave-permission-agri-tourism-policy-maharashtra-20925", "date_download": "2020-08-07T23:42:37Z", "digest": "sha1:WPX5MLPZEKEA3EVO6Q6CFENI7NUVI6ZU", "length": 17669, "nlines": 163, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, Raju Shetty says, gave permission for agri tourism policy, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकृषी पर्यटन धोरणाला तातडीने मंजुरी द्याः राजू शेट्टी\nकृषी पर्यटन धोरणाला तातडीने मंजुरी द्याः राजू शेट्टी\nगुरुवार, 4 जुलै 2019\nपुणे : शेतमालाला भाव नसल्यामुळे शेती आणि शेतकरी अडचणीत आला आहे. अशाही परिस्थितीत शेतकरी सरकारच्या मदतीशिवाय कृषी पर्यटन केंद्राच्या माध्यमातून पर्यायी उत्पन्नाचा स्रोत शोधत आहे. मात्र सरकार कृषी पर्यटन धोरणाला मंजुरी देत नाही हे दुर्दैव आहे. सरकारने तातडीने या धोरणाला मंजुरी द्यावी, अन्यथा कृषी पर्यटन केंद्रामध्ये मंत्र्याला कोंडू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला.\nमहाराष्ट्र राज्य कृषी ग्रामीण पर्यटन सहकारी महासंघाच्या (मार्ट) ११ व्या कृषी पर्यटन सोहळ्यात मंगळवारी (ता. २) शेट्टी बोलत होते.\nपुणे : शेतमालाला भाव नसल्यामुळे शेती आणि शेतकरी अडचणीत आला आहे. अशाही परिस्थितीत शेतकरी सरकारच्या मदतीशिवाय कृषी पर्यटन केंद्राच्या माध्यमातून पर्यायी उत्पन्नाचा स्रोत शोधत आहे. मात्र सरकार कृषी पर्यटन धोरणाला मंजुरी देत नाही हे दुर्दैव आहे. सरकारने तातडीने या धोरणाला मंजुरी द्यावी, अन्यथा कृषी पर्यटन केंद्रामध्ये मंत्र्याला कोंडू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला.\nमहाराष्ट्र राज्य कृषी ग्रामीण पर्यटन सहकारी महासंघाच्या (मार्ट) ११ व्या कृषी पर्यटन सोहळ्यात मंगळवारी (ता. २) शेट्टी बोलत होते.\nया वेळी ज्येष्ठ कृषित���्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक, ज्येष्ठ पत्रकार किरण ठाकूर, मार्टचे अध्यक्ष बाळासाहेब बराटे, मध्य प्रदेशचे सहकार उपायुक्त प्रेम द्विवेदी आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.\nमाजी खासदार शेट्टी म्हणाले, ‘‘कृषी पर्यटन हा चांगला कृषीपुरक उद्योग ठरत आहे. यासाठी काही सुविधा आणि सवलती सरकारने देणे गरजेचे आहे. एकीकडे शेतमालाला दर नाही, शेतीपासून शेतकरी दूर चालला असताना, कृषी पर्यटनाच्या माध्यामातून शेतकरी शेतात थांबत आहे. याला सरकारने प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. ‘मार्ट’च्या वतीने अनेक वर्ष कृषी पर्यटन धोरणाची मागणी होत आहे. मात्र या धोरणाला सरकार मान्यता देत नाही हे दुर्दैव आहे. सरकारने तातडीने या धोरणाला मंजुरी द्यावी, अन्यथा कृषी पर्यटन केंद्रामध्ये मंत्र्यांना कोंडू.\nडॉ. मुळीक म्हणाले, ‘‘अमेरिकेमध्ये २५० वर्षांपुर्वी कृषी पर्यटन व्यवसाय सुरु झाला आहे. या पर्यटन केंद्रावर पर्यटक आला नाही आणि हा व्यवसाय तोट्यात गेला तर सरकार विमा देऊन त्याची नुकसानभरपाई देते. मात्र अद्याप आपल्याकडे या व्यवसायाबाबत धोरणच नसल्याने शेतकऱ्यांना अडचणी निर्माण झाल्या आहेत. या धोरणासाठी मी पुढाकार घेण्यास तयार आहे.’’\nप्रास्ताविक मार्टचे अध्यक्ष बाळासाहेब बराटे यांनी केले.\nया कृषी पर्यटन केंद्रांचा गौरव\nतिकोणा कृषी पर्यटन (मुळशी, पुणे), रामकृष्ण आनंदीवन (रत्नागिरी), न्याहारी (नाशिक), वनलक्ष्मी (कराड), सिद्धेश्‍वर (पूर्णगड, रत्नागिरी), किंग्ज व्हिलेज (वर्धा), तर संपतराव पवार (आटपाडी) यांचा जलनायक पुरस्काराने गौरव करण्यात आला.\nपुणे शेती सरकार कृषी पर्यटन महाराष्ट्र पत्रकार खासदार पर्यटक नाशिक पुरस्कार\nसांगली जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला\nसांगली ः जिल्ह्यात सकाळपासून पावसाचा जोर कमी झाला असून चोवीस तासांत ८.९१ मिलिमीटर इतक्या\nजळगाव जिल्ह्यात चार तालुक्यांमध्ये दुष्काळी स्थिती\nजळगाव : जिल्ह्यात जळगाव, यावल, रावेर व बोदवड तालुक्यात पावसाअभावी पिकांची स्थिती अनेक भाग\nमहापुराच्या आठवणीने नदीकाठ भयभीत\nकोल्हापूर : गेल्या दोन दिवसांपासून नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ होत असल्याने जिल्ह्यात\nखानदेशात कांदा लिलावांचा अघोषित बंद\nजळगाव : खानदेशात कोरोना व इतर संकटांमुळे अनेक बाजार समित्यांमध्ये अडतदार, व्यापारी लिलावा\nनगर जिल्ह्यात दोन वर्षा���पासून ज्वारी पीक विम्याची...\nनगर ः पंतप्रधान पीक विमा योजनेतून नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोन वर्षांपासून (२०१८) रब्ब\nआदिवासी तालुक्यांमध्ये कोरडा दुष्काळ...नाशिक: कोरोना विषाणूच्या फैलावामुळे राज्याचे...\nशेतकरीविरोधी कायद्यावर ‘किसानपूत्र’चे...औरंगाबाद: किसानपूत्र आंदोलनाच्यावतीने...\nकोल्हापुरात नद्यांच्या पाण्यात वाढ...कोल्हापूर: जिल्ह्याच्या बहुतांशी भागात पावसाचा...\nराज्यात पावसाचा जोर ओसरला पुणे ः कोकण, मध्य महाराष्ट्रात गेल्या चार ते पाच...\nशेतकरी विरोधी अध्यादेश रद्द करा मुंबई: केंद्र सरकारने ५ जून २०२० रोजी काढलेले...\nराज्यात पावसाचा जोर सोमवारपासून वाढणार पुणे ः बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र...\nकिसान रेल्वेला नाशिकमधून प्रारंभ नाशिक: केंद्र सरकारने २०२० च्या अर्थसंकल्पात...\nनाशवंत शेतमाल वाहतुकीसाठी किसान...नाशिक: कृषी क्षेत्रात प्रगत असलेल्या नाशिक...\nसंजीवनी गटाचे रास्त दरात खात्रीशीर...नाशिक जिल्ह्यातील मोह (ता.सिन्नर) येथील तरुण...\nशेतकऱ्यांसाठी ‘दीपस्तंभ’ ठरलेली...मानोरी (ता. राहुरी, जि. नगर) येथील कृषीभूषण डाॅ....\nबळीराजा चेतना अभियान बंद करण्याचा निर्णयमुंबई : विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या...\nविदर्भातून सूर्यफूलाचे पीक झाले हद्दपारनागपूर : सूर्यफुलाकरिता प्रसिद्ध असलेल्या भागात...\nपीक कर्ज वाटपात हलगर्जीपणा करणाऱ्या...पुणे: महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेत...\nग्रामपंचायतींचे लेखापरीक्षण होणारपुणे: पंचायत राजच्या माध्यमातून देशभरातील...\nसतर्क राहून मदत कार्य कराः मुख्यमंत्रीमुंबई: मुसळधार वृष्टी आणि जोरदार वारे यामुळे...\nकोकणाला दणका, मराठवाड्यात दिलासापुणे: मुंबईसह कोकणला पावासाने चांगलेच झोडपून...\nकोकणात पावसाचा जोर वाढणार पुणे ः गेल्या चार ते पाच दिवसांपासून अरबी...\n`कृषी’चे प्रवेश सीईटीनेच होणार पुणे: राज्यात कृषी पदवी अभ्यासक्रमांचे प्रवेश ‘...\nमहागाई नियंत्रणासाठी रेपो दर 'जैसे थे' मुंबई: भारतीय रिझर्व्ह बँकेने आपले ऑगस्ट आणि...\nपिराचीवाडी झाली उपक्रमशील गावकोल्हापूर जिल्ह्यातील पिराचीवाडी(ता.कागल) हे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737233.51/wet/CC-MAIN-20200807231820-20200808021820-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/40187/why-the-chairs-in-plain-are-blue/", "date_download": "2020-08-08T00:24:34Z", "digest": "sha1:2QNYKMH4C5SAN6BA45ZTIFCTLVBVRTNS", "length": 8635, "nlines": 55, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "विमानातील खुर्च्या निळ्या रंगाच्याच का असतात? जाणून घ्या...", "raw_content": "\nविमानातील खुर्च्या निळ्या रंगाच्याच का असतात\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page\nआपल्यापैकी अनेकांनी कधी ना कधी विमानाने प्रवास केला असेल किंवा विमान बघितले तर असेलच. तेव्हा कधी तुमच्या लक्षात आले का की, जवळपास प्रत्येक विमानातील खुर्च्यांचा रंग हा निळाच असतो. पण असे का असेल म्हणजे निळ्या रंगा व्यतिरिक्त इतर कुठल्या रंगाच्या खुर्च्या का नसाव्यात विमानात म्हणजे निळ्या रंगा व्यतिरिक्त इतर कुठल्या रंगाच्या खुर्च्या का नसाव्यात विमानात निळ्या एवजी लाल काळा किंवा पांढरा हे रंग का वापरले जात नसतील\nतर ह्यामागे काही कारणे आहेत. ह्यापैकीच एक म्हणजे, काही लोक मानतात की, निळा रंग हा आकाशाची आठवण करवून देतो म्हणून त्या रंगाला निवडले गेले असावे. पण हे याचे खरे कारण नव्हे.\nखरे तर विमानात असणाऱ्या ह्या निळ्या रंगाच्या खुर्च्यांची सुरवात ही खूप आधीच्या काळातच झाली होती. ब्रिटीश वैज्ञानिकांच्या मते, निळा रंग हा विश्वसनीयता आणि सुरक्षिततेचा प्रतिक आहे.\nत्यामुळे निळा रंग हा प्रवाश्यांमध्ये एक सकारात्मकता पसरवतो, त्यांना सुरक्षिततेची जाणीव करवून देतो. त्यामुळे जवळपास सर्वच एअरलाईन्समध्ये ह्या निळ्या रंगाच्याच खुर्च्या दिसतात.\nह्यावर झालेल्या एका रिसर्चमध्ये असे समोर आले की, ९० टक्के लोक हे ब्रान्ड कलरच्या आधारे कंपनीच्या सेवा घ्यायच्या की, नाही हे ठरवत असतात. मग अश्यात लोकांचा कल हा निळ्या रंगाकडे असतो, ते निळ्या रंगाकडे आकर्षिले जातात.\nनिळ्या रंगाच्या खुर्च्या लावण्यामागे आणखी एक महत्वाचे कारण म्हणजे ह्या रंगाच्या खुर्च्या लवकर खराब होत नाहीत. ह्यावरील धूळ किंवा डाग दिसून येत नाहीत. त्यामुळे त्या जास्त काळासाठी वापरात आणल्या जाऊ शकतात.\n१९७०-८० साली काही एअरलाईन्सने ह्या निळ्या रंगा एवजी लाल रंगाच्या खुर्च्यांचा वापर केला होता. पण त्या लाल रंगाच्या खुर्च्या त्यांना लवकरच परत निळ्या रंगात बदलाव्या लागल्या. ह्���ाचं कारण म्हणजे ह्या लाल रंगाच्या खुर्च्या असताना त्या काळादरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांत आक्रमता वाढलेली बघायला मिळाली. त्यामुळे हा प्रयोग फोल ठरला आणि त्यांना खुर्च्या परत निळ्या रंगाच्या कराव्या लागल्या.\nविमानातील खुर्च्यांवर आर्टिफिशियल लेदर किंवा फॅब्रिकचा वापर केला जातो. एअरक्राफ्ट नियमांनुसार दूरच्या प्रवासासाठी खुर्च्यांवर अश्या प्रकारचे फॅब्रिक लावले जाते जे अतिशय आरामदायक असेल, जेणेकरून प्रवाश्यांना प्रवासादरम्यान कुठल्याही प्रकारची असुविधा होणार नाही. तर आर्टिफिशियल लेदर हे जवळच्या प्रवासासाठीच्या फ्लाईट्ससाठी सोयीचे आहे. कारण जर ह्यावर चुकीने काही पडलं तरी त्याचा डाग पडत नाही आणि त्याला साफ करणे हे देखील सोपे असते.\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← या देशात सुट्टी घ्यायला नकार दिला तर दंड भरावा लागतो\nअॅट्रॉसिटी कायद्यातील बदलांमुळे गोंधळ घालणारे लोक जनतेला फसवत आहेत काय\nरशियाने लॉन्च केलाय ‘मयाक’ – जगातील पहिला कृत्रिम तारा \nकाजव्यांच्या प्रकाशाचं तुम्हाला माहित नसलेलं गुपित\nअंतराळवीर पांढऱ्या आणि नारंगी रंगाचेच सूट्स घालण्यामागे काय कारण असावं\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737233.51/wet/CC-MAIN-20200807231820-20200808021820-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://celebrity.astrosage.com/mr/about-vaibhavi-merchant-who-is-vaibhavi-merchant.asp", "date_download": "2020-08-08T00:27:29Z", "digest": "sha1:PPERD37RIX3ZFM5TPPPC4XHYIVY3IXJA", "length": 13630, "nlines": 138, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "वैभवी मर्चंड जन्मतारीख | वैभवी मर्चंड कोण आहे वैभवी मर्चंड जीवनचरित्र", "raw_content": "\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » Vaibhavi Merchant बद्दल\nरेखांश: 80 E 18\nज्योतिष अक्षांश: 13 N 5\nमाहिती स्रोत: Dirty Data\nअॅस्ट्रोसेज मूल्यांकन: खराब डेटा\nवैभवी मर्चंड प्रेम जन्मपत्रिका\nवैभवी मर्चंड व्यवसाय जन्मपत्रिका\nवैभवी मर्चंड जन्म कुंडली/ जन्म आलेख/ कुंडली\nवैभवी मर्चंड 2020 जन्मपत्रिका\nवैभवी मर्चंड ज्योतिष अहवाल\nवैभवी मर्चंड फ्रेनोलॉजीसाठीची प्रतिमा\nआता आपली कुंडली मिळवा\nकोणत्या वर्षी Vaibhavi Merchantचा जन्म झाला\nVaibhavi Merchantची जन्म तारीख काय आहे\nVaibhavi Merchantचा जन्म कुठे झाला\nVaibhavi Merchant चे राष्ट्रीयत्व काय आहे\nही माहिती उ��लब्ध नाही.\nVaibhavi Merchantच्या चारित्र्याची कुंडली\nतुम्ही कृतीशील व्यक्ती आहात. तुम्ही कधीच स्वस्थ बसत नाही. तुम्ही काही ना काही योजना ठरवत असता. स्वस्थ बसून राहणे तुम्हाला मान्यच नसते. तुमची इच्छाशक्ती दांडगी आहे आणि तुम्ही स्वावलंबी आहात. तुमच्या बाबीत दुसऱ्याने नाक खुपसलेले तुम्हाला आवडत नाही. तुम्ही स्वातंत्र्याला अत्यंत महत्त्व देता आणि ते केवळ कृतीत नाही विचारांचे स्वातंत्र्यही तुम्हाला तितकेच महत्त्वाचे वाटते.तुम्ही विचार केलेल्या कल्पना या नवीन असतात. या कल्पना विविध रूपांमध्ये प्रत्यक्षात येऊ शकतात. तुम्ही एखाद्या नवीन उपकरणाचा शोध लावाल किंवा एखादी नवीन पद्धत शोधून काढाल. तुमच्या प्रयत्नांमुळे जग एक पाऊल पुढे जाईल, हे निश्चित.तुम्ही अत्यंत प्रामाणिक आहात. तुमच्या मित्रांनी त्यांच्या हेतूबद्दल, वक्तव्यांबद्दल आणि पैशाच्या व्यवहारांबाबत प्रामाणिक असावे, असे तुम्हाला वाटते.तुम्ही दुसऱ्यांना ज्या प्रकारची वागणूक देता, तो तुमचा कमकुवतपणा आहे. अकार्यक्षमता तुम्हाला सहन होत नाही आणि जे तुमच्या नजरेला नजर देऊ शकत नाहीत त्या व्यक्तींविषयी तुम्हाला घृणा वाटते आणि तुम्ही त्यांचा तिरस्कार करता. तुमच्या अपेक्षेप्रमाणे काम करण्याची कुवत ज्यांच्यात नसेल त्यांच्याप्रती काहीसा सहनशील दृष्टिकोन ठेवणे हे तुमच्यासाठी फार कठीण असणार नाही. अशा प्रकारे वागण्याचा प्रयत्न करणे हे निश्चितच स्वागतार्ह आहे.\nVaibhavi Merchantची आनंदित आणि पूर्तता कुंडली\nतुमच्यामध्ये गंभीरतेने विचार करण्याची आणि जाण्याची क्षमता आहे आणि म्हणूनच तुम्ही कुठल्याही विषयावर चांगली पकड ठेवाल. परंतु याची दुसरी बाजू ही आहे की तुम्ही त्याच्या खोलवर जाण्यासाठी अधिक वेळ घ्याल, म्हणून कधी-कधी तुम्हाला तुमच्या अभ्यासात कंटाळवाणे वाटू शकते. तुम्ही Vaibhavi Merchant ल्या शिक्षणाच्या क्षेत्रात अधिक मेहनत कराल आणि स्वभावाने अध्ययनशील असाल. नियमित रूपात अध्ययन करणे तुम्हाला बरीच मदत करेल आणि याच बळावर तुम्ही Vaibhavi Merchant ल्या शिक्षणाला पूर्ण करू शकाल. तुम्हाला काही विषयांमध्ये समस्यांचा सामना करण्याची शक्यता आहे आणि म्हणूनच तुम्हाला तुमच्या अभ्यासात थोडा व्यत्यय येऊ शकतो परंतु निरंतर अभ्यास करण्याच्या कारणाने तुम्ही अंततः यशस्वी व्हाल. काही वेळा तुम्हाला तुमच्या मे���नतीचा इतका परिणाम मिळणार नाही जितकी तुम्हाला अपेक्षा आहे परंतु तुमच्या ज्ञानाची वृद्धी अप्रत्यक्षिक रूपात होईल आणि हीच तुम्हाला Vaibhavi Merchant ल्या जीवनात यशस्वी बनवेल.तुम्हाला खूप काही आणि खूप लवकर हवे असते. त्यामुळे तुम्ही प्रचंड अंतर्गत दबावाखाली वावरता आणि तडजोड करण्यास अजिबात तयार नसता. तुम्ही खूप अस्वस्थ असल्यामुळे, तुम्ही तुमची उर्जा एकाच वेळी अनेक ठिकाणी खर्च करता आणि अनेक गोष्टी एकाच वेळी करण्याचा प्रयत्न करता आणि त्यामुळे क्वचितच त्यापैकी एखादी गोष्ट पूर्ण करू शकता. कारण प्रत्येक गोष्टीत काहीतरी नवीन असते. उतारवयात तुम्हाला अर्धशीशीचा त्रास होऊ शकतो आणि त्यामुळे शांत होण्यास शिकण्याची आवश्यकता आहे. योगासनांचा सराव हा तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतो.\nVaibhavi Merchantची जीवनशैलिक कुंडली\nतुमच्या प्रत्येक कामावर तुमच्या पालकांचा प्रभाव असतो. तुम्हाला जे हवे ते करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही स्वत:साठी काम करा. त्यांच्यासाठी नको.\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737233.51/wet/CC-MAIN-20200807231820-20200808021820-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mr.phoneky.com/ringtones/?cat=6", "date_download": "2020-08-08T00:25:14Z", "digest": "sha1:MVJCOY4ILFLL66RCH2K5PD7ESART6LQ2", "length": 10162, "nlines": 263, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "PHONEKY - सर्वोत्कृष्ट विविध रिंगटोन", "raw_content": "\nसर्वोत्तम विविध रिंगटोन दर्शवित आहे:\nशीर्ष विविध रिंगटोन »\nमला तुझ्यावर प्रेम करू दे\nगॅलेक्सी एस 8 एज\nनवीन आणि लोकप्रिय »\nसर्वात या महिन्यात डाउनलोड »\nबाए यूआर द वन\nया महिन्यात रेटेड »\nमला तू खूप आवडतोस\nमाई वे पबग गाण्यावर\nनवीन आणि लोकप्रिय | सर्वात डाउनलोड | नवीनतम | जागतिक Top | सर्वाधिक मानांकित\nविनामूल्य आपल्या आवडत्या गाण्यांच्या रिंगटोन आपल्या मोबाईलवर थेट डाउनलोड करा हे पृष्ठ बुकमार्क करणे विसरू नका\nयूके टॉप 40 चार्ट\nयूएसए टॉप 40 चार्ट\nरिंगटोन्स आयफोन रिंगटोन गेम\nरिंगटोन सेवा PHONEKY द्वारे प्रदान केली गेली आहे आणि हे 100% विनामूल्य आहे\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2020 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या मोबाईल फोनवर नीठाणे बासरी बीजीएम रिंगटोन डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट ��िंगटोनपैकी एक आपण नक्कीच त्याच्या सुंदर चाल आनंद मिळेल PHONEKY वर विनामूल्य रिंगटोन्स स्टोअर, आपण पॉप / रॉक आणि आरएएनबी पासून जाझ, क्लासिक व मजेदार मोबाईल रिंगटोन्ससाठी विविध प्रकारचे रिंगटोन डाउनलोड करू शकता. आपल्या मोबाईल फोनवर थेट किंवा संगणकावरून रिंगटोन डाउनलोड करा. मोबाईल फोनसाठी वरचे 10 सर्वोत्कृष्ट रिंगटोन पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार रिंगटोनला क्रमवारी लावा.\nआपण केवळ आपल्या iPhone वरील रिंगटोनचे पूर्वावलोकन करू शकता\nरिंगटोन म्हणून लागू करण्यासाठी आपण खालील आपल्या संगणकावर हा रिंगटोन च्या आयफोन आवृत्ती डाउनलोड आणि iTunes मार्गे आपल्या फोनवर हस्तांतरित करणे आवश्यक आहे\nडाउनलोड केलेल्या फाइलवर दुहेरी क्लिक करा आणि ते आता टोन (रिंगटोन) टॅब अंतर्गत आयटू्समध्ये उघडेल.\nआपल्या iPhone समक्रमित करा\nआपला आयफोन हस्तगत करा आणि सेटिंग्जमध्ये नवीन रिंगटोन निवडा > ध्वनी > रिंगटोन\nज्याने मदत मिळून >\nआपल्या मोबाईल डिव्हाइसवर रिंगटोन डाउनलोड करा.\n1- जतन संवाद प्रकट होईपर्यंत \" डाउनलोड \" लिंक वर आपले बोट दाबा आणि धरून ठेवा.\nजर आपण संगणक ब्राऊजर वापरत असाल तर \" डाऊनलोड \" दुव्यावर उजवे क्लिक करा आणि \" लक्ष्य जतन करा \" वर क्लिक करा.\n2- \" दुवा जतन करा \" निवडा, आपला ब्राउझर रिंगटोन डाउनलोड करणे प्रारंभ करेल.\n3- आपण सेटिंग्जमध्ये नवीन रिंगटोन शोधू आणि सेट करू शकता > ध्वनी > रिंगटोन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737233.51/wet/CC-MAIN-20200807231820-20200808021820-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%A8_%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80", "date_download": "2020-08-08T01:09:45Z", "digest": "sha1:CMQJUEYCCM4ZTO7QZB67TUORMTAN6D6G", "length": 4684, "nlines": 146, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:केनियन व्यक्ती - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण ३ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ३ उपवर्ग आहेत.\n► केनियाचे क्रिकेट खेळाडू‎ (१ प)\n► केन्याचे पंतप्रधान‎ (२ प)\n► केन्याचे राष्ट्राध्यक्ष‎ (४ प)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ मार्च २०१७ रोजी २१:४२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737233.51/wet/CC-MAIN-20200807231820-20200808021820-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://celebrity.astrosage.com/mr/suranga-lakmal-career-horoscope.asp", "date_download": "2020-08-08T00:22:05Z", "digest": "sha1:IAFKJNSXHYMN22PW6SSCEIPXTYITXHT3", "length": 9234, "nlines": 124, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "सुरंगा लाकमल करिअर कुंडली | सुरंगा लाकमल व्यवसाय कुंडली", "raw_content": "\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » सुरंगा लाकमल 2020 जन्मपत्रिका\nसुरंगा लाकमल 2020 जन्मपत्रिका\nरेखांश: 80 E 30\nज्योतिष अक्षांश: 5 N 58\nअॅस्ट्रोसेज मूल्यांकन: संदर्भ (आर)\nसुरंगा लाकमल प्रेम जन्मपत्रिका\nसुरंगा लाकमल व्यवसाय जन्मपत्रिका\nसुरंगा लाकमल जन्म कुंडली/ जन्म आलेख/ कुंडली\nसुरंगा लाकमल 2020 जन्मपत्रिका\nसुरंगा लाकमल ज्योतिष अहवाल\nसुरंगा लाकमल फ्रेनोलॉजीसाठीची प्रतिमा\nआता आपली कुंडली मिळवा\nसुरंगा लाकमलच्या करिअरची कुंडली\nतुमच्या व्यावसायिक आयुष्यात तुम्ही हक्क गाजवणारे आणि दुराग्रही आहात. तुम्ही अनुयायी असता कामा नये, तुम्ही नेता व्हावे. समस्यांकडे वस्तुनिष्ठतेने पाहण्याचा प्रयत्न करा. हटवादीपणाने निर्णय घेऊ नका कारण तुमच्या कामाच्या आनंदात आणि यशात हा एक मोठा अडथळा ठरू शकतो.\nसुरंगा लाकमलच्या व्यवसायाची कुंडली\nरटाळ आणि सुरक्षित कार्यक्षेत्र तुम्हाला आवडणार नाही. जोपर्यंत तुमच्यासमोर दररोज वेगवेळ्या समस्या येतायत ज्या सोडवणे आणि ज्यांच्यावर मात करणे आवश्यक राहील, तोपर्यंत तुम्ही त्या कार्यक्षेत्रात समाधानी असाल. जिथे धोका पत्करण्याची आणि धाडसीपणा दाखविण्याची गरज असेल, असे क्षेत्र तुम्हाला अधिक आवडेल. उदा. सर्जन, बांधकाम अभियंता, वरिष्ठ व्यवस्थापकीय पद. सर्जन हे कार्यक्षेत्र तुम्हाला आवडेल कारण लोकांचे आयुष्य आणि तुमची प्रतिष्ठा तुमच्या कृतीवर अवलंबून असेल. बांधकाम अभियंत्याला बांधकामाच्या वेळी, उदा. एखाद्या पुलाच्या बांधकामाच्या वेळी अनेक समस्यांवर मात करावी लागते. ज्या क्षेत्रामध्ये प्रचंड क्षमतेची आवश्यकता असेल किंवा थोडासा धोका पत्करावा लागत असेल, ते कार्यक्षेत्र तुमच्यासाठी उत्तम राहील.\nसुरंगा लाकमलची वित्तीय कुंडली\nआर्थिक बाबतीत तुम्ही तुमच्या नशीबाचे पंच असाल. तुम्हाला प्रत्येक मार्गाने यश मिळेल. तुम्ही वरिष्ठ स्तरावर असाल तर तुमच्या नैसर्गिक क्षमतेमुळे तुम्ही संपत्ती निर्माण कराल पण या बाबातीत तुम्ही कधीच समाधानी होणार नाही. तुमच्या आवश्यकतेपेक्षा अधिक मिळविण्यासाठी तुम्ही प्रयत्नशील राहाल. आर्थिक बाबतीत तुमचा हात सढळ असेल. त्यामुळे तुम्ही सेवाभावी संस्थांना आणि तुमच्या नातेवाईकांना मदत कराल.\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737233.51/wet/CC-MAIN-20200807231820-20200808021820-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://mr.my-ip-is.com/35.161.128.90", "date_download": "2020-08-08T00:32:08Z", "digest": "sha1:KCKJLIO3ORRM4UR3NWEXDWUBCNMMWOMQ", "length": 7371, "nlines": 46, "source_domain": "mr.my-ip-is.com", "title": "माझे आयपी काय आहे, मायप वर आपला पत्ता IPv4 IPv6 दशांश. 35.161.128.90", "raw_content": "\nआयएसपी यादी IPV6 अनुकूलन स्पीड टेस्ट रोमन अंकांमध्ये तुमचा आयपी IPv4 आणि IPv6 पीएचपी सबनेट कॅल्क्युलेटर भौगोलिक स्थान\nव्हीपीएन काय आहेVLAN काय आहेसोशल इंजिनियरिंग अटॅक टाळण्यासाठी 8 मार्गएंटरप्राइज वायरलेस नेटवर्क सुरक्षित करण्यासाठी व्हीपीएन वापरणेलिंकिज़ डब्ल्यूआरटीएक्सएनएक्सजी वायरलेस जी ब्रॉडबँड राउटर सुरक्षित करणे\nया आयपी पत्त्याची पूर्वी शोध घेण्यात आली आहे:\nआपला आयपी पांढर्या सूचीत घेण्यासाठी फक्त तांत्रिक व्यक्ती किंवा मुलीसह सामायिक करा. आपल्या आयपी सामायिक करण्यासाठी फक्त बटनांपैकी एकावर क्लिक करा.\nLOC पोर्टलँड युनायटेड स्टेट्स\nआरईजीः ओरेगॉन अमेरिका / लॉस एंजेलिस\nवापरलेले उपकरण एक आहे डेस्कटॉप नावासह लिनक्स डेस्कटॉप, Linux (64) वर चालत आहे, लिनक्स फाउंडेशनद्वारे तयार केले आहे. वापरलेला ब्राउझर आहे ऑपेरा आवृत्ती 10 by ऑपेरा सॉफ्टवेअर एएसए.\nमाझे आईपी काय आहे\nमायप वर आईपी आयपी तुमचा पत्ता IPv4 IPv6 दशांश\nमाझे आयपी ipxXX काय आहे\nआपला आयपी पत्ता 35.161.128.90 आहे. माय-ip-is.com शोधण्याकरिता सुलभ असू शकते आयपी पत्तेशोधण्यासाठी, भौगोलिक स्थान आयपी अॅड्रेस, प्रॉक्सी तपासणी, ईमेल ट्रेसिंग आणि ब्लॅकलिस्ट चेक. नवीनः आमच्याबरोबर इंटरनेटची स्पीड तपासा स्पीड टेस्ट.\nरोमन अंकांमध्ये आपली आयपी जाणून घेऊ इच्छिता आपली तपासणी करा रोमन अंक IP.\nमाझे आईपी काय आहे in रोमन अंक.\nआयपी पत्ता काय आहे\nइंटरनेट प्रोटोकॉल अॅड्रेस (किंवा आयपी ऍड्रेस / मायिप) हा एक अद्वितीय पत्ता आहे जो स्वतःला ओळखण्यासाठी आणि आयपी नेटवर्कमधील इतर डिव्हाइसेससह संप्रेषण करण्यासाठी वैयक्तिक संगणक, टॅब्लेट आणि स्मार्टफोन सारख्या डिव्हाइसेसचे संगणन करतो. आयपी नेटवर्कशी कनेक्ट केलेले कोणतेही डिव्हाइस नेटवर्कमध्ये एक अनन्य आयपी पत्ता असणे आवश्यक आहे. एखादे IP पत्ता रस्त्याच्या पत्त्याशी किंवा टेलिफोन नंबरशी संबंधित आहे ज्याचा वापर एखाद्या विशिष्ट घटकास ओळखण्यासाठी केला जातो. आज आयपी पत्त्यांच्या दोन आवृत्त्या आहेत, तथापि आपला संगणक नेहमी इंटरनेटशी संप्रेषण करण्यासाठी एक पत्ता वापरत आहे. त्यांना IPV4 आणि IPV6 (आयपी आवृत्ती 4 आणि आयपी आवृत्ती 6).\nआयपी चिकन - काय आहे मायिप पत्ता माझे आयपी: 35.161.128.90 आहे. आपला आयपी शोधा.\nमाय-आईपी / माझे आईपी आणि मायिप, मायिप अनुकरणीय आहेत.\nया आयपी - 35.161.128.90 बद्दल भौगोलिक स्थान माहिती\nLOC: पोर्टलँड युनायटेड स्टेट्स\nआरईजीः ओरेगॉन अमेरिका / लॉस एंजेलिस\nमाझे काय आहे आयपी पत्ता माझे आयपी हे आहे: 35.161.128.90 आपले आयपी तपासा.\nमाय-ip-is.com ही एक सेवा आहे जी आपला IP पत्ता आणि काही अधिक माहिती प्रदान करते.\nआयपी पत्त्यांवर अधिक जाणून घ्या माझे आईपी आहे विकीपीडियावर. अधिक DNS साधने वर आढळू शकते MXcorrect.com\nमाझे आईपी सर्व भाषांमध्ये उपलब्ध आहे पहा मायइप मुख्यपृष्ठ भाषा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737233.51/wet/CC-MAIN-20200807231820-20200808021820-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/8915", "date_download": "2020-08-08T00:47:53Z", "digest": "sha1:XDC753MLLRYB7PVUP4LJGETG3WFBAF6D", "length": 41921, "nlines": 1318, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "श्रीएकनाथी भागवत | श्लोक २ रा| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nश्रीभगवानुवाच - बार्हस्पत्य स वै नात्र साधुर्वै दुर्जनेरितैः \nदुरुक्तैर्भिन्नमात्मानं यः समाधातुमीश्वरः ॥२॥\nउद्धवा तू जें बोलिलासी मीही सत्य मानीं त्यासी \n सहावया कोणासी शांति नाहीं ॥४७॥\nदेव पादुका वाहती शिरसीं मुख्य इंद्र लागे ज्याच्या पायांसीं \nअष्ट महासिद्धि ज्याच्या दासी ब्रह्मज्ञान ज्यापाशीं वचनांकित ॥४८॥\n त्याचा शिष्य तूं विवेकमूर्ती \nयालागीं शांतीच्या साधक युक्ती तूंचि निश्चितीं जाणसी ॥४९॥\n शुद्ध शांतीसी हरि सांगे ॥५०॥;\nहें साहे तो ईश्वर जाण निजबोधें पूर्ण तो मद्रूप ॥५१॥\n साहे सर्वथा यथासुखें ॥५२॥\nजो स्वयें होय अवघें जग त्यासी लागतां उपद्रव अनेग \n साहे अनुद्वेग यथासुखें ॥५३॥\nनिजात्मता जो देखे चराचर शांति त्याचें घर स्वयें रिघे ॥५४॥\nउद्धवा ऐसा ज्यासी निजबोधू त्यासी म्हणिजे सत्य साधू \nतोचि साहे पराचा अपराधू शांतिशुद्ध तो एक ॥५५॥\n इतर जे सज्ञा�� ज्ञाते \nते न साहती द्वंद्वातें ऐक तूतें सांगेन ॥५६॥;\nश्लोक १० व ११ वा\nश्लोक २२ व २३ वा\nअध्याय तिसरा - आरंभ\nश्लोक १३ व १४ वा\nश्लोक ३१ व ३२ वा\nअध्याय चवथा - आरंभ\nश्लोक १५ व १६ वा\nअध्याय पाचवा - आरंभ\nश्लोक ३९ व ४० वा\nअध्याय सहावा - आरंभ\nश्लोक २ व ३ रा\nश्लोक २९ व ३० वा\nअध्याय सातवा - आरंभ\nश्लोक ३३ व ३४ वा\nश्लोक ४० व ४१ वा\nअध्याय आठवा - आरंभ\nअध्याय नववा - आरंभ\nश्लोक १७ व १८ वा\nश्लोक १९ व २० वा\nश्लोक १ ला व २ रा\nश्लोक ३ रा व ४ था\nश्लोक ५ वा व ६ वा\nश्लोक ५ व ६ वा\nश्लोक ३८ व ३९ वा\nश्लोक ४० व ४१ वा\nश्लोक ४२ व ४३ वा\nश्लोक ४ व ५ वा\nश्लोक ६ व ७ वा\nश्लोक ८ व ९ वा\nश्लोक ७ व ८ वा\nश्लोक १८ व १९ वा\nश्लोक ५ व ६ वा\nश्लोक १० व ११ वा\nश्लोक २२ ते २४\nश्लोक ५७ व ५८ वा\nश्लोक ३२ व ३३ वा\nश्लोक ५ व ६ वा\nश्लोक १९ व २० वा\nश्लोक २४ व २५ वा\nश्लोक ३८ व ३९ वा\nश्लोक २ व ३ रा\nश्लोक १४ व १५ वा\nश्लोक २० व २१ वा\nश्लोक २२ व २३ वा\nश्लोक २२ व २३ वा\nश्लोक ३८ व ३९ वा\nश्लोक ५८ व ५९ वा\nश्लोक ३५ व ३६ वा\nश्लोक १२ व १३ वा\nश्लोक ३४ व ३५ वा\nश्लोक १७ व १८ वा\nश्लोक २५ व २६ वा\nश्लोक ३० व ३१ वा\nश्लोक ३६ व ३७ वा\nश्लोक ३८ व ३९ वा\nश्लोक ४० व ४१ वा\nश्लोक ५० व ५१ वा\nश्लोक ५२ व ५३ वा\nश्लोक ५४ व ५५ वा\nश्लोक ६ व ७ वा\nश्लोक ७ व ८ वा\nश्लोक ३५ व ३६ वा\nश्लोक २९ व ३० वा\nश्लोक ३१ व ३२ वा\nश्लोक ४६, ४७ व ४८ वा\nश्लोक १८ व १९ वा\nश्लोक २३ व २४ वा\nश्रीएकनाथ स्तवन - आर्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737233.51/wet/CC-MAIN-20200807231820-20200808021820-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/entertainment/entertainment-news/box-office-collections/mission-mangal-box-office-collection-day-4-akshay-kumar-starrer-film-biggest-sunday-of-year/articleshow/70736754.cms?utm_source=mostreadwidget&utm_medium=referral&utm_campaign=article4", "date_download": "2020-08-08T00:56:01Z", "digest": "sha1:PZF645VQL4F2VHMJ64AHZ3CHDWOYU5HY", "length": 11610, "nlines": 113, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n'मिशन मंगल'चे विकेंड @१०० कोटींचे मिशन फसले\nअक्षय कुमारची प्रमुख भूमिका असलेला 'मिशन मंगल' हा चित्रपट प्रेक्षकांची वाहवा मिळवत असला तरी, विकेंडला बॉक्स ऑफिसवर १०० कोटींचा गल्ला जमवण्याचे 'मिशन' पूर्ण होऊ शकलं नाही. या चित्रपटानं रविवारी जवळपास २७.५० कोटींची कमाई केली. हा चित्रपट यावर्षी रविवारी सर्वाधिक कमाई करणारा ठरला आहे.\nमुंबई: अक्षय कुमारची प्रमुख भूमिका असल���ला 'मिशन मंगल' हा चित्रपट प्रेक्षकांची वाहवा मिळवत असला तरी, विकेंडला बॉक्स ऑफिसवर १०० कोटींचा गल्ला जमवण्याचे 'मिशन' पूर्ण होऊ शकलं नाही. या चित्रपटानं रविवारी जवळपास २७.५० कोटींची कमाई केली. हा चित्रपट यावर्षी रविवारी सर्वाधिक कमाई करणारा ठरला आहे.\nअक्षय कुमार, विद्या बालन, तापसी पन्नू, सोनाक्षी सिन्हा, नित्या मेनन, शर्मन जोशी यांच्या प्रमुख भूमिका असलेला 'मिशन मंगल' हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. रविवारी या चित्रपटानं २७.५० कोटींची कमाई केली आहे. तर आतापर्यंत या चित्रपटानं ९६.५० कोटींचा एकूण गल्ला जमवला आहे. पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर २८.५० कोटींची कमाई करणाऱ्या 'मिशन मंगल'ला मुंबई, दिल्ली, एनसीआर आणि दक्षिणेत चांगला प्रतिसाद मिळत आहे. अक्षयच्या चित्रपटांनी विकेंडला केलेल्या कमाईत '2.0' हा सर्वात पुढे आहे.\n'मिशन मंगल'ची चार दिवसांची कमाई\nगुरूवार: २८.५० कोटी (अंदाजे)\nशनिवार : २३. ५० कोटी\nरविवार : २७. ५० कोटी\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\nसिनेमागृह उघडण्यासाठी तारीख जाहीर करा, थिएटरमालकांची मा...\n सिनेइंडस्ट्रीतील अनेकांना पडला प्रश्न...\n'मिशन मंगल'ची दुसऱ्या दिवशी झेप ४५ कोटींवर महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nव्हायरल व्हिडिओ- रिया चक्रवर्ती म्हणाली, 'मी तर गुंडांची ताई'\nबेपत्ता रिया चक्रवर्ती आली समोर; शेअर केला व्हिडिओ\nओली चिंब पूनम पांडेचा सेक्सी अवतार\nकरोनाची लस सापडत नाही म्हणू रडू लागले अनुपम खेर\nजान्हवी कपूरचा सेक्सी लूक\nसूरज पांचोलीला कशी हवीय गर्लफ्रेंड\nकोल्हापूरब्रह्मनाळमध्ये नवी बोट पोहचताच परत मागितली; मंत्र्याने केला फोन\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\nदेशकेरळमध्ये भीषण विमान अपघात; दोन पायलटसह १४ जण ठार\nमुंबईरिया चक्रवर्तीची ८ तास चौकशी; कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता\nअन्य खेळ'राम मंदिराच्या भूमी पुजनाची शिळा अनेकांच्या छातीवर ठेवलीए' मोदीविरोधकांना डिवचले\nदेशकेरळ विमान दुर्घटना टेबलटॉप रनवेमुळे समजून घ्या दुर्घटनेचं कारण\nदेश'पावसामुळे धावपट्टीचा अंदाज न आल्याने विमानाला अपघात'\nदेशकुठल्याही स्थितीसाठी सज्ज राहा, लष्कर प्रमुखांचे आदेश\nमुंबईदिवसभरात १० हजार ९०६ रुग्णांची करोनावर मात; ३०० दगावले\nमोबाइलसर्वात जास्त विकला जाणारा अँड्रॉयड फोन झाला स्वस्त; नवी किंमत पाहा\nविज्ञान-तंत्रज्ञानAmazon सेलचा शेवटचा दिवस, कमी किंमतीत मिळताहेत जबरदस्त गॅझेट्स\nविज्ञान-तंत्रज्ञानइंडियन ब्रँड Shinco चे ३ जबरदस्त टीव्ही लाँच, जाणून घ्या किंमत-फीचर्स\nहेल्थनिरोगी आरोग्यासाठी वयानुसार किती वेळ झोपणे ठरेल योग्य\nआजचं भविष्यमकर : स्वतःच्या आनंदात रममाण व्हाल; वाचा, आजचे राशीभविष्य\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737233.51/wet/CC-MAIN-20200807231820-20200808021820-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/international/international-news/the-successful-expansion-of-the-worlds-largest-giant-plane/articleshow/68877892.cms", "date_download": "2020-08-07T23:52:39Z", "digest": "sha1:56N23BWIMEAKGS42GW5BG4WBRPBE7LFK", "length": 12879, "nlines": 108, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "वॉशिंग्टन बातमी: जगातील सर्वांत महाकाय विमानाची यशस्वी अवकाशझेप\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nजगातील सर्वांत महाकाय विमानाची यशस्वी अवकाशझेप\n- 'स्ट्रॅटोलाँच बेहेमोथ' असे नाव- उपग्रह प्रक्षेपणासाठी होणार वापर - विमानाला सहा इंजिनांची शक्ती- पंखांचा विस्तार फुटबॉल ...\nजगातील सर्वांत महाकाय विमानाची यशस्वी अवकाशझेप\n- 'स्ट्रॅटोलाँच बेहेमोथ' असे नाव\n- उपग्रह प्रक्षेपणासाठी होणार वापर\n- विमानाला सहा इंजिनांची शक्ती\n- पंखांचा विस्तार फुटबॉल मैदानाइतका\nजगातील सर्वांत महाकाय विमानाने शनिवारी आपली पहिली उड्डाणचाचणी यशस्वीरीत्या पूर्ण केली. सहा 'बोईंग ७४७' इंजिने असलेल्या या विमानाने कॅलिफोर्निया येथील मोजावे वाळवंटावरील आकाशात अडीच तास उड्डाण केले. फुटबॉलच्या मैदानाइतका पंखाचा विस्तार असलेल्या या विमानाचा वापर अंतराळात उपग्रह सोडण्यासाठी केला जाणार आहे.\n'स्ट्रॅटोलाँच बेहेमोथ' असे नाव असलेल्या या विमानाची संरचना दोन भागांची आहे. उपग्रह बसवलेले रॉकेट अंतराळाजवळ नेऊन स��डण्याची या विमानाची क्षमता आहे. नंतर हे रॉकेट प्रज्वलित होऊन उपग्रहास त्याच्या अंतराळातील कक्षेपर्यंत नेईल. या विमानाला हवेत झेप घेण्यासाठी खूपच लांब आणि रूंद धावपट्टीची गरज असली तरी जमिनीवरून थेट रॉकेटद्वारे उपग्रह सोडण्याच्या सध्याच्या पद्धतीपेक्षा 'स्ट्रॅटोलाँच बेहेमोथ'द्वारे उपग्रह अंतराळात सोडणे सोयीचे ठरेल, असे सांगण्यात येते. 'स्केल्ड कॉम्पोझिट्स' या इंजिनीअरिंग कंपनीने त्याची निर्मिती केली आहे.\nसध्या महाकाय प्रवासी विमान असलेल्या 'एअरबस ए-३८०' विमानापेक्षा 'स्ट्रॅटोलाँच बेहेमोथ' कित्येक पटीने मोठे आहे. 'ए-३८०'च्या पंखांचा विस्तार ८० मीटर असून 'स्ट्रॅटोलाँच बेहेमोथ'च्या पंखांचा विस्तार दीडपट म्हणजे ११७ मीटर इतका आहे. शनिवारी या विमानाने ताशी ३०४ किमीपर्यंतचा कमाल वेग आणि १७ हजार फुटांपर्यंतची कमाल उंची गाठली. 'मायक्रोसॉफ्ट'चे सहसंस्थापक असलेल्या पॉल अॅलन यांनी 'स्ट्रॅटोलाँच बेहेमोथ'च्या निर्मितीला अर्थसहाय केले होते. मात्र, गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये अॅलन यांचे निधन झाले असून, त्यामुळे हे विमान बनवणाऱ्या कंपनीचे भवितव्य सध्या तरी अनिश्चित झाले आहे. \\R\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\nपाहा: किंचाळ्या, रक्ताचे सडे...भीषण स्फोटानंतर उद्धवस्त...\nCoronavirus रशियाची करोनावरील लस, WHOने दिला गंभीर इशार...\nCoronavirus चीन: करोनामुक्त झालेल्या ९० टक्के बाधितांच्...\nचीनमध्ये आणखी एका आजाराचा हाहाकार; सात दगावले, ६० हून अ...\nऑस्ट्रेलियात नाइट क्लबबाहेर गोळीबार महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nसुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी रिया चक्रवर्तीला अटक होणार\n'संयुक्त राष्ट्रा'च्या गाडीतील आक्षेपार्ह सेक्स व्हिडिओ व्हायरल\nहरयाणा: सेक्स रॅकेट उघडकीस\nमार्क्ससाठी सेक्स घोटाळा: विरोधकांची CBI चौकशीची मागणी\nऔरंगाबादमध्ये जीवाची बाजी लावून तरुणांनी वाचवले बुडणाऱ्या तरुणाचे प्राण\nराफेल विमाने भारतात दाखल, नौदलाकडून स्वागत\nदेशकेरळ विमान दुर्घटना टेबलटॉप रनवेमुळे समजून घ्या दुर्घटनेचं कारण\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\nदेशचीनमधून बाह���र पडणाऱ्या विदेशी कंपन्यांना गुजरातचे रेड कार्पेट\nनागपूरनागपुरातील करोनाचा 'हा' आकडा चिंता वाढवणारा\nहसा लेकोMarathi Joke: जुने दिवस आणि कलियुग\nदेशकेरळमध्ये भीषण विमान अपघात; दोन पायलटसह १४ जण ठार\nमुंबईरिया चक्रवर्तीची ८ तास चौकशी; कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता\nदेशदिल्लीत १२ वर्षांच्या निर्भयाची मृत्युशी झुंज, ICU मध्ये हलवले\nदेश'पावसामुळे धावपट्टीचा अंदाज न आल्याने विमानाला अपघात'\nआजचं भविष्यमकर : स्वतःच्या आनंदात रममाण व्हाल; वाचा, आजचे राशीभविष्य\nमोबाइलसर्वात जास्त विकला जाणारा अँड्रॉयड फोन झाला स्वस्त; नवी किंमत पाहा\nहेल्थनिरोगी आरोग्यासाठी वयानुसार किती वेळ झोपणे ठरेल योग्य\nविज्ञान-तंत्रज्ञानइंडियन ब्रँड Shinco चे ३ जबरदस्त टीव्ही लाँच, जाणून घ्या किंमत-फीचर्स\nकार-बाइककिआ सॉनेटपासून टाटा HBX पर्यंत, ऑगस्टमध्ये या ४ कार येताहेत\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737233.51/wet/CC-MAIN-20200807231820-20200808021820-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.phoneky.com/ringtones/?cat=8", "date_download": "2020-08-07T23:55:31Z", "digest": "sha1:DBFXWQ2KPH5H5K4OKJULAMLV6Z7YGRBF", "length": 10099, "nlines": 246, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "PHONEKY - सर्वोत्कृष्ट टीव्ही / मूव्ही थीम्स रिंगटोन", "raw_content": "\nरिंगटोन्स शैली टीव्ही / मूव्ही थीम्स\nसर्वोत्तम टीव्ही / मूव्ही थीम्स रिंगटोन दर्शवित आहे:\nशीर्ष TV/Movie रिंगटोन »\nआर रेहमान बेस्ट टोन\nमी एक चिकट ब्लाईअर\nनवीन आणि लोकप्रिय »\nधनुष्य वाह - येल्लो\nसर्वात या महिन्यात डाउनलोड »\nटाईटल गाणे - ये रिषा क्या कहता है\nरेहाना है ते दिल मीन म्यूजिक\nहर एक मित्र कामिना हुआ है\nसुरिल्ली अखिओन वाळे - ट्यून\nसुपर मारिओ ब्रदर्स - गेम संपला\nया महिन्यात रेटेड »\nसुपर मारिओ ब्रदर्स - गेम संपला\nरिंग्ज ऑफ लॉर्ड - शेर\nशिव शिव-देवो के देव\nएअरटेल भूत एफएम टोन\nकॅरिबियन थीम गिट ऑफ चीट (गिटार)\nडॉलर्स मूव्ही थीमचे फास्ट ऑफ\nशिर्डी वाळे साई बाबा\nनवीन आणि लोकप्रिय | सर्वात डाउनलोड | नवीनतम | जागतिक Top | सर्वाधिक मानांकित\nविनामूल्य आपल्या आवडत्या गाण्यांच्या रिंगटोन आपल्या मोबाईलवर थेट डाउनलोड करा हे पृष्ठ बुकमार्क करणे विसरू नका\nयूके टॉप 40 चार्ट\nयूएसए टॉप 40 चार्ट\nरिंगटोन्स आयफोन रिंगटोन गेम\nरिंगटोन सेवा PHONEKY द्वारे प्रदान केली गेली आहे आणि हे 100% विनामूल्य आहे\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2020 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या मोबाईल फोनवर लै लाई जोकर रिंगटोन डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट रिंगटोनपैकी एक आपण नक्कीच त्याच्या सुंदर चाल आनंद मिळेल PHONEKY वर विनामूल्य रिंगटोन्स स्टोअर, आपण पॉप / रॉक आणि आरएएनबी पासून जाझ, क्लासिक व मजेदार मोबाईल रिंगटोन्ससाठी विविध प्रकारचे रिंगटोन डाउनलोड करू शकता. आपल्या मोबाईल फोनवर थेट किंवा संगणकावरून रिंगटोन डाउनलोड करा. मोबाईल फोनसाठी वरचे 10 सर्वोत्कृष्ट रिंगटोन पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार रिंगटोनला क्रमवारी लावा.\nआपण केवळ आपल्या iPhone वरील रिंगटोनचे पूर्वावलोकन करू शकता\nरिंगटोन म्हणून लागू करण्यासाठी आपण खालील आपल्या संगणकावर हा रिंगटोन च्या आयफोन आवृत्ती डाउनलोड आणि iTunes मार्गे आपल्या फोनवर हस्तांतरित करणे आवश्यक आहे\nडाउनलोड केलेल्या फाइलवर दुहेरी क्लिक करा आणि ते आता टोन (रिंगटोन) टॅब अंतर्गत आयटू्समध्ये उघडेल.\nआपल्या iPhone समक्रमित करा\nआपला आयफोन हस्तगत करा आणि सेटिंग्जमध्ये नवीन रिंगटोन निवडा > ध्वनी > रिंगटोन\nज्याने मदत मिळून >\nआपल्या मोबाईल डिव्हाइसवर रिंगटोन डाउनलोड करा.\n1- जतन संवाद प्रकट होईपर्यंत \" डाउनलोड \" लिंक वर आपले बोट दाबा आणि धरून ठेवा.\nजर आपण संगणक ब्राऊजर वापरत असाल तर \" डाऊनलोड \" दुव्यावर उजवे क्लिक करा आणि \" लक्ष्य जतन करा \" वर क्लिक करा.\n2- \" दुवा जतन करा \" निवडा, आपला ब्राउझर रिंगटोन डाउनलोड करणे प्रारंभ करेल.\n3- आपण सेटिंग्जमध्ये नवीन रिंगटोन शोधू आणि सेट करू शकता > ध्वनी > रिंगटोन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737233.51/wet/CC-MAIN-20200807231820-20200808021820-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://mr.phoneky.com/videos/?cat=23", "date_download": "2020-08-08T00:55:56Z", "digest": "sha1:FEWPVT3ZZ7YFFXUBY7K6ABNBJ3AXZPYD", "length": 5979, "nlines": 142, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "PHONEKY - मोहक एचडी मोबाइल व्हिडिओ आणि मूव्ही", "raw_content": "\nया आठवड्याचे सर्वोत्तम मोहक एचडी मोबाइल व्हिडिओ आणि मूव्ही प्रदर्शित केले जात आहेत:\nनवीन आणि लोकप्रिय | सर्वात डाउनलोड | नवीनतम | जागतिक Top | सर्वाधिक मानांकित\nया आठवड्यात | या महिन्यात | नेहमी\nमोबाईल व्हिडिओ GIF अॅनिमेशन रिंगटोन्स\nमोबाइल व्हिडिओ सेवा PHONEKY द्वारे प्���दान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nव्हिडिओ अँड्रॉइड, सफरचंद आयफोन, सॅमसंग, नोकिया, सोनी, मोटोरोला, एचटीसी, मायक्रोमॅक्स, हूईई, एलजी, ब्लॅकबेरी आणि इतर मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2020 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या मोबाइलवर DOOL January 30 व्हिडिओ डाउनलोड करा किंवा तो प्ले कराआपण नक्कीच यातील मनोरंजक दृश्यांचा आनंद घ्याल PHONEKY विनामूल्य व्हिडिओ सेवेवर, संगीत आणि क्रिडा पासून कार आणि मजेदार व्हिडिओंपर्यंत आपण विविध शैलीच्या मोबाइल व्हिडिओ आणि मूव्ही क्लिप डाउनलोड करू शकता किंवा प्ले करू शकता. शीर्ष 10 सर्वोत्कृष्ट व्हिडिओ पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार व्हिडिओ क्रमवारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737233.51/wet/CC-MAIN-20200807231820-20200808021820-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://www.mehtapublishinghouse.com/author/SHOBHANA-SHIKNIS.aspx", "date_download": "2020-08-07T23:55:05Z", "digest": "sha1:UF43WNUZVO4OQ4TGBLP4ZIG4C4BLJOKF", "length": 11381, "nlines": 144, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "Product list", "raw_content": "\nपुरस्कार विजेती पुस्तके :\nशासनमान्य यादीतील पुस्तके :\nयांनी मुंबईतल्या रामनारायण रुईया महाविद्यालयातून मराठी आणि नीतिशास्त्र या विषयांमध्ये पदवी (ऑनर्स) संपादन केली असून त्यानंतर टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस या प्रतिष्ठित संस्थेतून सामाजिक कार्य या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. फॅमिली अ‍ॅन्ड चाइल्ड वेल्फेअर हा त्यांचा विषय होता. सामाजिक क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभवाबद्दल त्यांनी लोकसत्ता , टाइम्स ऑफ इंडिया , मिड डे , लोकमत , गावकरी अशा विविध वृत्तपत्रांमधून लेखन केले आहे. स्त्रिया व बालके यांचे सामाजिक-मानसिक प्रश्न हे त्यांच्या लेखनाचे मुख्य सूत्र आहे. गृहशोभिका , माहेर , मेनका , विपुलश्री , ललना अशा मराठी, तसेच महत्त्वाच्या हिंदी नियतकालिकांमधून त्यांच्या लघुकथाही प्रकाशित झाल्या आहेत. त्यांच्या कथांना व इतर लेखनाला राज्यस्तरीय पारितोषिकेही मिळाली आहेत. याशिवाय त्यांनी भारतीय, तसेच पाश्चात्त्य सिनेमांचे समीक्षात्मक लेखनही केले आहे. वाचन, सिनेमा पाहणे, संगीत व टॅरो रीडिंग हे त्यांचे छंद आहेत.\nएस.एल.भैरप्पा ज्यांच्या लेखनाच्या प्रेमात पडल्या सारखं सध्या मला झालं आहे. आवरण आणि धर्मश्री नंतर वंशवृक्ष ही त्यांची अतिशय गाजलेली क���दंबरी जीच्या वर पुढे चित्रपटही निघाला ज्यात गिरीश कर्नाड यांनी राज या मध्यवर्ती कथानकाची भूमिका चित्रपटात बजावली आे. तशी ती भूमिका त्यांना व कथानकाला साजेशीच होती त्यामुळे कादंबरीत जेव्हा जेव्हा राज चा उल्लेख येतो तेव्हा समोर गिरीश कर्नाडच दिसतात. कादंबरीचा मध्यवर्ती विषय आहे वंश आणि त्या वंश वृध्दीसाठी आसूसलेली दोन कुटुंब आणि दोन वंशाचे दिवे ज्यात एक जण वडीलांच्या तर एक जण आईच्या प्रेमासाठी मुकलेला आहे. कथा सुरु होते सदाशिवराव आणि श्रीनिवास क्षोत्रींच्या कथानकां पासून श्रीनिवास क्षोत्रींचा तरुण मुलगा नदीत वाहून गेलेला आहे ज्यामुळे घरात एक तरुण पत्नी एका लहन मुलाची आई असून विधवा झालेली आहे. संस्कृतचे पंडीत असणार्या श्रीनिवास यांच्याकडे म्हैसूरचे प्रसिध्द इतिहासाचे अध्यापक सदाशिव राव आलेले असतात ज्यांना भारताचा बृहृत इतिहास पाच खंडात लिहायचा आहे त्यातला एक खंड लिहून झालेला असतो जो ते दाखवायला आणि मार्गदर्शन घ्यायला श्रीनिवास शास्त्रींकडे आलेले असतात. सतत संशोधनात असल्यामुळे सदाशिवरावांचे आपली बायको नागलक्ष्मी हिच्याकडे कायम दूर्लक्ष असते. तर लहान भाऊ राज नुकताच लंडन वरुन म्हैसूरला घरी आलेला असतो. राज प्राध्यापक म्हणून कॉलेज मधे त्याच्या नाटक मंडळामुळे प्रसिध्द असतो पुढे या सगळ्यांच्या आयुष्यात एक वादळ येतं श्रीनिवास शास्त्रींची विधवा सून कॉलेज शिकायला म्हैसूरला येते आणि राज आणि तीचं प्रेम एकमेकांवर बसतं , इकडे सदाशिवराव श्रीलंकन संशोधिका करुणा रत्नेमुळे हिच्यामुळे प्राभावित होऊन तिच्याशी दुसरं लग्न करतात .या नंतर असणारी कथा ही खरचं वाचायलाच हवी .या कादंबरीचा शेवट ज्या प्रकारे भैरप्पांनी केलाय त्याला तोड नाही. वंशवृक्ष वाढवण्यासाठी झालेली फसवणूक, काहींची तगमग याचं दुःख हे सर्वांनाच गुरफटून टाकतं ज्यात कात्ययनी ,करुणारत्ने यांची झालेली परवड तर नागलक्ष्मीचं टाकलेली बायको म्हणून झालेली कुचंबणा, सनातन विचारांचे श्रीनिवास,बायकोच्या सुखासाठी आसुसलेला आणि सगळ्याःची काळजी घेणारा राजा, संशोधनात गुरफटलेले सदाशिवराव ही पात्रे रंगवताना सर्वांचे भावतरंग ,विचार , समांतर चाललेली कथानके म्हणजे चित्रपटाचे उत्कृष्ट पटकथा आपण वाचतोय असंच वाटत राहतं. ...Read more\nलिटिल मास्टर सचिन तेंडुलकर ने स्वतःच्या शब्दात घेतलेला स्वतःच्या कारकीर्दी चा आढावा. अत्यंत सुंदर पुस्तक प्रतयेकाने वाचावे असे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737233.51/wet/CC-MAIN-20200807231820-20200808021820-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.mehtapublishinghouse.com/book-details/KHUMASDAR-ATRE/1970.aspx", "date_download": "2020-08-08T01:15:29Z", "digest": "sha1:UH6TUDOWEMRWXUHLVSNQYRXXV7GWANMK", "length": 28456, "nlines": 204, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "KHUMASDAR ATRE", "raw_content": "\nपुरस्कार विजेती पुस्तके :\nशासनमान्य यादीतील पुस्तके :\n\"‘खुमासदार अत्रे’ हे एक प्रसन्न संकलन आहे, म्हटलं तर इतिहासातील काही नोंदी आहेत. अत्र्यांच्या ‘नवयुग’च्या वीस वर्षांतील अंकांमधून वेचलेलं हे साहित्य आहे. या साहित्यातील छोट्या छोट्या टिपणांचा या पुस्तकात समावेश केला आहे. अर्थातच ही टिपणं विविधरंगी आहेत. काही कविता, एखादी सूची इ. बाबी संपूर्णपणेही समाविष्ट केल्या आहेत. अत्रे हे केवळ वृत्तपत्राचे संपादक नव्हते, तर त्यांच्या अनेक पैलूंपैकी एक अत्यंत सामथ्र्यशाली पैलू होता साहित्याचा. ते अष्टपैलू साहित्यिक होते. या वेचलेल्या साहित्यामध्ये साहित्यविषयक अनेक टिपणं आहेत. जसे ‘नवकवींची टोळधाड,’ ‘ओलावा कवितेचा,’ ‘कवीचे पीक,’ ‘मिर्झा गालिब’, चोरांचे संमेलन’ इ. नाटककार अत्रे हा अत्र्यांच्या व्यक्तिमत्त्वातील आणखी एक प्रभावशाली पैलू. साहजिकच नाटक या विषयावरची अनेक टिपणं या पुस्तकातून वाचायला मिळतात. उदा. ‘नमन नटवरा’, ‘मराठीतील पहिले बुकीश नाटक’, ‘मराठी नाट्यसंमेलने व त्यांचे अध्यक्ष’ इ. सिनेसृष्टीविषयीची काही टिपणंही यात समाविष्ट आहेत. जसे ‘नूतनला अडविले’, ‘टपोNया डोळ्यांची हसरी नटी - मालासिन्हा’, ‘ग. दि. मांनी लाच घेतली’, ‘संध्येचा सिंहाशी सामना,’ ‘दामुअण्णा मालवणकर.’ इ. ‘कोण सुंदर स्त्री की चंद्र’, ‘स्त्री म्हणजे रम्य काव्य’, ‘स्त्री व विनोद’, ‘बायकांची शुद्ध मराठी’ असे स्त्रीविषयक लेख यात आहेत. अत्र्यांची व्याख्यानं हाही एक वैशिष्ट्यपूर्ण विषय. त्यामुळे व्याख्यानांबाबतचे ‘पु. लं.चे व्याख्यान,’ ‘असे वत्तेÂ, अशा सभा’, ‘वत्तृÂत्वाच्या गमती’ इ. लेख या पुस्तकात आहेत. काही व्यक्तिविषयक टिपणंही यात आहेत. जसे ‘दुर्गा खोटे’, ‘नाथमाधव’, ‘नाना जगन्नाथ शंकरशेठ’, ‘ऑलिंपिकपटू मिल्खासिंग’इ. अर्थातच ही वृत्तपत्रांतील टिपणं असल्यामुळे त्यात कमालीची विविधता आहे. ‘टपाल संस्थेची तीनशे वर्षे’, ‘मुंबईतला पहिला बर्पÂ’, ‘साठ सालातील भ्रष्टाचार’, ‘आंबरसात ��ोकणी कावा’ इ. अनेक प्रकारची टिपणं यात वाचायला मिळतात. ‘शेटाणीचे प्रेमपत्र’, ‘कशास काय म्हणू नये’, ‘भूपाळी विणकNयाची’, ‘रबर जिंकाच’ या कवितांचाही समावेश या पुस्तकात आहे. लता मंगेशकर यांच्या शिरीष पै यांनी घेतलेल्या मुलाखतीचं टिपण ‘तुळशीची मंजिरी लता’ या शीर्षकासह या पुस्तकात वाचायला मिळतं. तर शिरीष पै यांच्या लग्नासाठी सोपानदेव चौधरी यांनी रचलेल्या मंगलाष्टकाचाही या पुस्तकात समावेश आहे. ‘अत्रे-फडके वाद’, ‘अत्रे आणि माटे’ ही टिपणंही वाचण्यासारखी आहेत. येवढंच नाही तर प्रा. कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी यांनी १९४५ सालच्या नवयुगच्या दिवाळी अंकात दीडशे वर्षातील शंभर कर्तबगार महाराष्ट्रीयन व्यक्तींची जी सूची दिली आहे, तिचाही समावेश या पुस्तकात आहे. तर हे पुस्तक म्हणजे विविधरंगी टिपणांचं, कवितांचं, लेखांचं, विडंबनांचं संकलन आहे.\"\nआचार्य अत्रे म्हणजे मराठी साहित्यातलं एक महत्त्वाचं नाव. त्यांनी मांडलेले विषय, विचार हे आजही तितकेच ताजे आहेत. त्यांच्या शैलीची वाहवा आजहा होतेच. अत्रे यांनी ‘नवयुग’ या साप्ताहिकात अनेक वर्षं लेखन केलं होतं. त्यांच्या या लेखनाचं संकलन म्हणजे ‘खुमासदर अत्रे’ हे पुस्तक होय. प्रा. श्याम भुर्के यांनी ‘नवयुग’ या साप्ताहिकाचे अनेक अंक चाळून, वाचून केलेला मधुसंचय म्हणजे ‘खुमासदार अत्रे’ होय. हे पुस्तक वाचून वाचकांना आचार्य अत्रे यांच्या उत्साहवर्धक आणि प्रसन्नतेनं बहरलेल्या सहवासाचा आनंद मिळेल हे निश्चित\nअत्रे यांच्या खुमासदार टिपणाचं अनोखे संकलन... श्याम भुर्के यांनी बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये चीफ मॅनेजर, रिजनल मॅनेजर, ट्रेनिंग सेंटरचे प्राचार्य, तीन बँकांवर संचालक म्हणून काम केले. सध्या आझेलटेक प्रा. लि. पुणे आणि अमेरिका येथे संचालक आहेत. आतापर्यंत वििध विषयांवर पुस्तके प्रकाशित झाली आहेत. ‘खुमासदार’ ज्यातून त्यांनी आ. अत्रे यांच्या ‘नवयुग’ साप्ताहिकांचे अंक वाचून त्यातला खुशखुशीत भाग निवडला आणि तो पुस्तकात संग्रहित केला. या पुस्तकात अत्रे त्यांच्या लेखणीनं प्रसवलेला स्फोटक मजकूर तर आहेच, पण दत्तू बांदेकरांचे, मजेदार, विनोदी किस्से आणि वचनं आहेत. ‘नवयुग’च्या वीस वर्षांच्या आमदानीत जे जे लेखकाच्या दृष्टिकोनातून-लक्षणीय लेखन ‘नवयुग’मध्ये आले ते इथं वाचकांच्या भेटीला आले आहे. त्याची मा��डणी खास श्याम भुर्केच्या शैलीतून आहे. हे पुस्तक वाचताना आ. अत्रे यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचा आणि निष्णात संपादनाचा प्रत्यय तर येतोच, पण महाराष्ट्रातील वीस वर्षांच्या महत्त्वाच्या घटनांचा एक चित्रपटच डोळ्यांसमोरून सरकत जातो. नामवंत लेखकांच्या भेटीही या पुस्तकातून घडतात. त्यांची विशेष मौज वाटते. लेखकाला उत्तम विनोददृष्टी असल्यामुळे त्यांनी जे जे संग्रहित केलं ते निश्चितच ‘खुमासदार’ आहे. पुस्तकाचे वाचन करताना त्यातील विविधतेनं मन थक्क होते आणि क्षणभरही पुस्तक खाली ठेवावेसं वाटत नाही हे या सग्रहाचे खरे यश. ‘नवयुग’ने महाराष्ट्राच्या जीवनात एकमेद्वितीय स्थान सतत वीस वर्षे मिळवलं होतं. त्यांच्या यशात अत्रे यांच्या लेखणीचा सिंहाचा वाटा होता. पण दत्तू बांदेकरांचा खुसखुशीत विनोद, श्री. बाळ ठाकरेंची व्यंगचित्रे आणि महाराष्ट्रातले अनेक नामवंत लेखक ‘नवयुग’मधून उदयाला आले. ‘संयुक्त महाराष्ट्र आंदोलना’त तर या ‘नवयुग’ जी कामगिरी केली ती अजोड आहे. महाराष्ट्राचा सारा सामाजिक, राजकीय, साहित्यिक आणि सांस्कृतिक इतिहास म्हणजे ‘नवयुग’. एखाद्या विस्मृत बहारदार उपवनातून मधमाशीनं हिंडून हिंडून मध गोळा करावा तसं ‘नवयुग’चे वीस वर्षांचे असंख्य अंक बारकाईनं वाचून श्याम भुर्के यांनी त्यातून जो मधुसंचय केला त्याबद्दल त्यांचे कौतुक व अभिनंदन. काही खुमासदार उदा. ‘कोण सुंदर स्त्री की चंद्र’ हा वाद मिटवण्यासाठी परमेश्वराने एक मोठा सोन्याचा तराजू आणला. एका पारड्यात स्त्रीला आणि दुसऱ्या पारड्यात चंद्राला घातले. अन् तराजू वर उचलला तो काय चंद्राचे पारडं वर गेलं. तो राहिला आभाळात आणि स्त्री पृथ्वीतलावर चंद्राचे पारडं वर गेलं. तो राहिला आभाळात आणि स्त्री पृथ्वीतलावर’ ‘ओळंबा कवितेचा’- आ. अत्रे एकदा अनंत काणेकर यांना म्हणाले, ‘तुम्हाला एक गणित सांगतो या गणिताचे उत्तर तुम्ही बरोबर दिलंत तरच नवकाव्य तुम्हाला एकदम समजेल’ ‘ओळंबा कवितेचा’- आ. अत्रे एकदा अनंत काणेकर यांना म्हणाले, ‘तुम्हाला एक गणित सांगतो या गणिताचे उत्तर तुम्ही बरोबर दिलंत तरच नवकाव्य तुम्हाला एकदम समजेल’ ‘हे घ्या गणित, दोन पैशांना चार पेरू, तर फडक्यांच्या हौदात पाणी किती’ ‘हे घ्या गणित, दोन पैशांना चार पेरू, तर फडक्यांच्या हौदात पाणी किती’ अशा रीतीने नवकाव्यातल्या अर्थहीनतेची ते टर उडवीत. -डॉ. शैलजा यादवाड ...Read more\nप्र.के.अत्रे यांनी वेगवेगळ्या साहित्यप्रकारातून मांडलेल्या विनोदाचं संकलन प्रा. भुर्के यांनी केलं आहे. मंदस्मित करायला लावणाऱ्या विनोदापासून खदखदून हसायला लावणाऱ्या विनोदपर्यंत अनेक प्रकार अत्रे यांच्या लेखनातून दिसतात. भुर्के यांनी त्यातले नेमके आणिखुमासदार विनोद निवडले आहेत. कोणतही पान उघडावं आणि अत्रे यांच्या लेखणीतून उतरलेल्या विनोदाचा आस्वाद घ्यावा असं हे पुस्तक. ...Read more\nएस.एल.भैरप्पा ज्यांच्या लेखनाच्या प्रेमात पडल्या सारखं सध्या मला झालं आहे. आवरण आणि धर्मश्री नंतर वंशवृक्ष ही त्यांची अतिशय गाजलेली कादंबरी जीच्या वर पुढे चित्रपटही निघाला ज्यात गिरीश कर्नाड यांनी राज या मध्यवर्ती कथानकाची भूमिका चित्रपटात बजावली आे. तशी ती भूमिका त्यांना व कथानकाला साजेशीच होती त्यामुळे कादंबरीत जेव्हा जेव्हा राज चा उल्लेख येतो तेव्हा समोर गिरीश कर्नाडच दिसतात. कादंबरीचा मध्यवर्ती विषय आहे वंश आणि त्या वंश वृध्दीसाठी आसूसलेली दोन कुटुंब आणि दोन वंशाचे दिवे ज्यात एक जण वडीलांच्या तर एक जण आईच्या प्रेमासाठी मुकलेला आहे. कथा सुरु होते सदाशिवराव आणि श्रीनिवास क्षोत्रींच्या कथानकां पासून श्रीनिवास क्षोत्रींचा तरुण मुलगा नदीत वाहून गेलेला आहे ज्यामुळे घरात एक तरुण पत्नी एका लहन मुलाची आई असून विधवा झालेली आहे. संस्कृतचे पंडीत असणार्या श्रीनिवास यांच्याकडे म्हैसूरचे प्रसिध्द इतिहासाचे अध्यापक सदाशिव राव आलेले असतात ज्यांना भारताचा बृहृत इतिहास पाच खंडात लिहायचा आहे त्यातला एक खंड लिहून झालेला असतो जो ते दाखवायला आणि मार्गदर्शन घ्यायला श्रीनिवास शास्त्रींकडे आलेले असतात. सतत संशोधनात असल्यामुळे सदाशिवरावांचे आपली बायको नागलक्ष्मी हिच्याकडे कायम दूर्लक्ष असते. तर लहान भाऊ राज नुकताच लंडन वरुन म्हैसूरला घरी आलेला असतो. राज प्राध्यापक म्हणून कॉलेज मधे त्याच्या नाटक मंडळामुळे प्रसिध्द असतो पुढे या सगळ्यांच्या आयुष्यात एक वादळ येतं श्रीनिवास शास्त्रींची विधवा सून कॉलेज शिकायला म्हैसूरला येते आणि राज आणि तीचं प्रेम एकमेकांवर बसतं , इकडे सदाशिवराव श्रीलंकन संशोधिका करुणा रत्नेमुळे हिच्यामुळे प्राभावित होऊन तिच्याशी दुसरं लग्न करतात .या नंतर असणारी कथा ह�� खरचं वाचायलाच हवी .या कादंबरीचा शेवट ज्या प्रकारे भैरप्पांनी केलाय त्याला तोड नाही. वंशवृक्ष वाढवण्यासाठी झालेली फसवणूक, काहींची तगमग याचं दुःख हे सर्वांनाच गुरफटून टाकतं ज्यात कात्ययनी ,करुणारत्ने यांची झालेली परवड तर नागलक्ष्मीचं टाकलेली बायको म्हणून झालेली कुचंबणा, सनातन विचारांचे श्रीनिवास,बायकोच्या सुखासाठी आसुसलेला आणि सगळ्याःची काळजी घेणारा राजा, संशोधनात गुरफटलेले सदाशिवराव ही पात्रे रंगवताना सर्वांचे भावतरंग ,विचार , समांतर चाललेली कथानके म्हणजे चित्रपटाचे उत्कृष्ट पटकथा आपण वाचतोय असंच वाटत राहतं. ...Read more\nलिटिल मास्टर सचिन तेंडुलकर ने स्वतःच्या शब्दात घेतलेला स्वतःच्या कारकीर्दी चा आढावा. अत्यंत सुंदर पुस्तक प्रतयेकाने वाचावे असे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737233.51/wet/CC-MAIN-20200807231820-20200808021820-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/maharashtra-election-medha-kulkarni-kothrud-chandrakant-patil-bjp-candidate-pune/", "date_download": "2020-08-08T00:23:40Z", "digest": "sha1:C4WH5O7MXGKO7YG52WAHVD4AL42QSUZM", "length": 16541, "nlines": 154, "source_domain": "www.saamana.com", "title": "मेधा कुलकर्णींना ‘या’ दोन पक्षांनी दिली उमेदवारीची ऑफर | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nवकिलांना सध्या तरी रेल्वेतून प्रवास करता येणार नाही\nपावसाची विश्रांती, पालिकेचे काम सुरू\nउद्योजकांसाठी डिजिटल सर्टिफिकेट ऑफ ओरिजिन, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची माहिती\nमहानिर्मितीच्या संचालक नियुक्तीला लॉकडाऊनचा फटका\nएअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघात, दोन्ही पायलटसह 14 जणांचा मृत्यू, 15…\nCorona Vaccine – सिरम इन्स्टिट्यूट बिल गेट्स यांच्या मदतीने 10 कोटी…\nमातृभाषेतून शिक्षण का आहे महत्त्वाचं\nसोने-चांदीच्या दरात विक्रमी वाढ, चांदी 78 हजार पार; जाणून घ्या आजचे…\nचर्चा तर होणार ना भाऊ.. पाणीपुरी खाता-खाता प्रेमात पडली, ठेल्यावाल्यासोबत फरार…\nराम मंदिर : पाकिस्तानी क्रिकेटपटूने ट्विट केले ‘जय श्रीराम’, म्हणाला वाईटावर…\nबेरूत स्फोट किती भयानक होता ते या दृश्यांवरून कळेल\nचीनमध्ये सापडला नवीन व्हायरस, 60 लोकांना लागण, 7 जणांचा मृत्यू; जाणून…\nहिंदुस्थान विरोधातील मोर्चावर पाकिस्तानमध्ये ग्रेनेड हल्ला, सिंधुदेश रेव्होल्यूशनरी आर्मीने घेतली जबाबदारी\nलेबनॉनची राजधानी बैरूत प्रचंड धमाक्यात नेस्तनाबूत, 100 ठार, 4 हजार जखमी\n2021 च्या टी-20 ‘वर्ल्डकप’चे यजमानपद हिंदुस्थानला, आयसीसीची घोषणा\nसंघ मालकांच्या मागण्या वाढल्या, विवोने माघार घेतल्यानंतर आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी…\nकोरोना इफेक्ट , कुस्तीपटूंचे राष्ट्रीय शिबीर पुढे ढकलले\nनदालची अमेरिकन ओपनमधून माघार ,कोरोनाची परिस्थिती व वेळापत्रकावर नाराज\nआशियाई स्तरावर उत्तुंग झेप घ्यायचीय हिंदुस्थानी महिला संघाची बास्केटबॉलपटू श्रुती अरविंद…\nसामना अग्रलेख – भुकेला भस्मासुर\nमुद्दा – बाप्पा, आम्हाला कोकणात जाऊ दे\nलेख – नवीन शैक्षणिक धोरण -अपेक्षा आणि वास्तव\nसामना अग्रलेख – मिस्टर ओवेसी, आता तरी रडणे थांबवा\nसंकर्षण आता गायनात आजमावणार नशीब\nभारत गणेशपुरे यांचा मोबाईल चोरीला, ऐका हा भयंकर किस्सा\nपाहा राणा दगुब्बती व मिहिकाच्या हळदीचे फोटो\n आर्थिक संकटामुळे अभिनेत्रीने केली आत्महत्या, कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह\nHealth Tips – लैंगिक क्षमतेवर होतो वाईट परिणाम, ‘या’ सवयी आत्ताच…\nTechno Tips : कॅम स्कॅनर हटवा, डॉक्युमेंट स्कॅन करण्यासाठी ही जबरदस्त…\nVideo – आयुर्वेदात महिलांच्या मासिक धर्माबाबत काय सांगितलंय ते ऐका\nTips : एक ग्लास घरगुती ज्युस तुमची ढेरी कमी करेल\nअंतरंग – भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे\nरोखठोक – त्यांचं नक्की कसं चाललंय\nहिंदुस्थानी कामगार आणि आव्हाने\nमेधा कुलकर्णींना ‘या’ दोन पक्षांनी दिली उमेदवारीची ऑफर\nकोथरूड विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यांना यावेळी भाजपने संधी न देण्याचं ठरवलं आहे. त्यांच्याऐवजी पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. मेधा कुलकर्णींचे तिकीट कापल्याने आणि चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी दिल्याने पुण्यातील ब्राम्हण समाजाच्या काही पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. एकीकडे या घडामोडी सुरू असताना दुसरीकडे मेधा कुलकर्णी यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फोन केले आहेत. खुद्द मेधा कुलकर्णी यांनी ही माहिती दिली आहे.\nमेधा कुलकर्णी यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील यांनी फोन करून उमेदवारीची ऑफरही दिली आहे. ‘आपण मुंबईत असताना जयंत पाटील यांनी फोन केला होता, पुण्याला पोहचेपर्यंत तुम्हाला ‘एबी’ फॉर्म मिळेल’ असं त्यांनी सांगितल्याचं मेधा कुलकर्णी ���ांनी म्हटले आहे. राज ठाकरे यांच्याकडूनही आपल्याला फोन आला होता. तुम्ही मेधा कुलकर्णींना उमेदवारी दिल्यास आम्ही तुमच्यासोबत येऊ असं आपल्याला ऑफर देणाऱ्यां पक्षाच्या नेत्यांना कोथरूडमधील मतदारांनी सांगितल्याचं कळाल्याने त्यांनी ही ऑफर दिल्याचं मेधा कुलकर्णी यांनी सांगितले.\nया दोन्ही पक्षांना आपण स्पष्ट शब्दात नकार दिल्याचं त्यांनी सांगितले आहे. मी पक्षाशी एकनिष्ठ असलेली कार्यकर्ती आहे आणि पक्षाच्या निर्णयाचे,आदेशाचे मी पालन करेन असं मेधा कुलकर्णी म्हणाल्या आहेत. राजकारण हा अनपेक्षिततेचा खेळ आहे मात्र पक्षाचा आदेश माझ्यासाठी अंतिम आहे असंही त्या म्हणाल्या. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसने दिलेल्या उमेदवारीच्या ऑफरबाबत माहिती दिली. चंद्रकांत पाटील यांच्या अर्ज भरण्यासाठीच्या मेळाव्याला आपल्याला आमंत्रण येवो अथवा न येवो आपण तिथे जाणार आहोत असेही मेधा कुलकर्णी यांनी सांगितले आहे. मी पक्षाची सदस्य आहे, त्यामुळे मी या मेळाव्यासाठी जाणार असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.\nसामना अग्रलेख – भुकेला भस्मासुर\nवकिलांना सध्या तरी रेल्वेतून प्रवास करता येणार नाही\nसंकर्षण आता गायनात आजमावणार नशीब\nपावसाची विश्रांती, पालिकेचे काम सुरू\nउद्योजकांसाठी डिजिटल सर्टिफिकेट ऑफ ओरिजिन, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची माहिती\nमहानिर्मितीच्या संचालक नियुक्तीला लॉकडाऊनचा फटका\nमुंबईत आज 862 नवे रुग्ण, 45 जणांचा मृत्यू; एका दिवसात 1,236...\nपरभणी जिल्ह्यात 427 रुग्णांवर उपचार सुरू, 82 रुग्णांची वाढ\nश्रीरामपूर – रूळ ओलांडताना रेल्वे इंजिनाच्या धडकेत 40 मेंढ्या ठार\nहवाईमार्गे मुंबईत आल्यास क्वारंटाईन व्हावेच लागणार पालिका प्रशासनाचे पुन्हा स्पष्टीकरण\nपडलेली झाडे, गाळ तात्काळ काढा बीबीडी चाळ, ना. म. जोशी मार्गाची...\nएअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघात, दोन्ही पायलटसह 14 जणांचा मृत्यू, 15...\nसाचलेल्या दूषित पाण्यापासून दूर राहा लेप्टोस्पायरोसिस टाळण्यासाठी पालिकेचे आवाहन\nदेवीच्या मंदिराचा कळस चोरणाऱ्या आरोपीस 2 तासात अटक, शिरूर पोलिसांची कारवाई\nकोरोनाला थोपविण्यात हलगर्जी नको, रुग्णांना वेळीच उपचार देऊन मृत्यू दर कमी...\nया बातम्या अवश्य वाचा\nसामना अग्रलेख – भुकेला भस्मासुर\nवकिलांन�� सध्या तरी रेल्वेतून प्रवास करता येणार नाही\nसंकर्षण आता गायनात आजमावणार नशीब\nपावसाची विश्रांती, पालिकेचे काम सुरू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737233.51/wet/CC-MAIN-20200807231820-20200808021820-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/thane-kokan-news/thane/58-year-old-person-passed-the-examination-of-the-fifth-standard/articleshow/71060022.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article3", "date_download": "2020-08-08T01:05:31Z", "digest": "sha1:7ASWKHQBJ52NTXYIIVGGVZ53BOHMD6XP", "length": 13380, "nlines": 116, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n५८ वर्षीय व्यक्ती पाचवीच्या परीक्षेत उत्तीर्ण\nश्रमजीवी संघटना महाराष्ट्रचे अध्यक्ष व वसई पंचायत समितीचे माजी सभापती रामभाऊ वारणा आणि भिवंडी तालुका श्रमजीवी महिला ठिणगीच्या सक्रिय कार्यकर्त्या लक्ष्मीताई मुकणे उर्फ सोनाबाई मांजे यांनी महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळातर्फे घेण्यात आलेल्या मूल्यांकन परीक्षेत इयत्ता पाचवीच्या क्षमता प्राप्त केल्या असून ते दोघेही पाचवी इयत्ता उत्तीर्ण झाले.\nम. टा. वृत्तसेवा, पालघर\nश्रमजीवी संघटना महाराष्ट्रचे अध्यक्ष व वसई पंचायत समितीचे माजी सभापती रामभाऊ वारणा आणि भिवंडी तालुका श्रमजीवी महिला ठिणगीच्या सक्रिय कार्यकर्त्या लक्ष्मीताई मुकणे उर्फ सोनाबाई मांजे यांनी महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळातर्फे घेण्यात आलेल्या मूल्यांकन परीक्षेत इयत्ता पाचवीच्या क्षमता प्राप्त केल्या असून ते दोघेही पाचवी इयत्ता उत्तीर्ण झाले.\nमहाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळाच्या पहिल्या तुकडीच्या मूल्यांकन परीक्षेचा निकाल नुकताच लागला असून मुंबई विभागातील विधायक संसद संचालित एकलव्य परिवर्तन विद्यालय संपर्क केंद्रातून या दोघांनी इ. पाचवीसाठी प्रवेश घेतला होता. विधायक संसदच्या संस्थापक व सचिव विद्युल्लता पंडित व संस्थापक विवेक पंडित यांनी या दोघांचे अभिनंदन केले. विवेक आणि विधुल्लता पंडित यांनी शैक्षणिकदृष्ट्या वंचित बालकांच्या शिक्षण हक्कासाठी, वीटभट्टीवरील स्थलांतरित बाल कामगारांसाठी भोंगाशाळा, मुक्त शाळा, वस्ती शाळा, शिबीर शाळा, बाल संघटना आदी माध्यमातून हजारो वंचित बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य केले आहे.\nबाल��ांच्या घटनाकृत मूलभूत शिक्षण हक्कासाठी विवेक व विधुल्लता पंडित यांची आजही तीच आग्रही भूमिका आहे. याच भूमिकेतून विधायक संसदच्या उसगावडोंगरी येथील साने गुरुजी प्रशिक्षण संकुलात एकलव्य परिवर्तन विद्यालय ही आदिवासी मुलींची पहिली ते दहावीपर्यंतची निवासी शाळा चालवण्यात येत आहे. परिस्थितीमुळे शिक्षणास मुकलेल्या ३०० मुली येथे शिक्षण घेत असून त्यापैकी पन्नास टक्क्यांहून अधिक विद्यार्थिनी या आदिवासींतील विशेष वंचित अशा कातकरी समाजातील आहेत.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\nAvinash Jadhav: भाजप नेत्याचा मनसेच्या अविनाश जाधवांना ...\nrain in palghar : मध्यरात्री नदीत चार तास झाडाची फांदी ...\nAvinash Jadhav: मनसेचे 'ठाणे'दार अविनाश जाधव यांना अखेर...\ncorona patient : हॉस्पिटलचा डिस्चार्जला नकार; नगरसेवकान...\nइंटरसिटी एक्सप्रेसच्या इंजिनात बिघाड; म.रे. विलंबाने महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nसुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी रिया चक्रवर्तीला अटक होणार\n'संयुक्त राष्ट्रा'च्या गाडीतील आक्षेपार्ह सेक्स व्हिडिओ व्हायरल\nहरयाणा: सेक्स रॅकेट उघडकीस\nमार्क्ससाठी सेक्स घोटाळा: विरोधकांची CBI चौकशीची मागणी\nऔरंगाबादमध्ये जीवाची बाजी लावून तरुणांनी वाचवले बुडणाऱ्या तरुणाचे प्राण\nराफेल विमाने भारतात दाखल, नौदलाकडून स्वागत\n कोकणात गणपती स्पेशल ट्रेन, २ दिवसांत घोषणा\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\nदेशकेरळ विमान दुर्घटनेतील मृतांची संख्या १७ वर, जखमींवर उपचार सुरू\nअन्य खेळ'राम मंदिराच्या भूमी पुजनाची शिळा अनेकांच्या छातीवर ठेवलीए' मोदीविरोधकांना डिवचले\nदेशदिल्लीत १२ वर्षांच्या निर्भयाची मृत्युशी झुंज, ICU मध्ये हलवले\nहसा लेकोMarathi Joke: जुने दिवस आणि कलियुग\nमुंबईराज्यात महावीजबिल घोटाळा; सरकारवर भाजपचा 'हा' गंभीर आरोप\nनागपूरनागपुरातील करोनाचा 'हा' आकडा चिंता वाढवणारा\nदेश'पावसामुळे धावपट्टीचा अंदाज न आल्याने विमानाला अपघात'\nमोबाइलसर्वात जास्त विकला जाणारा अँड्रॉयड फोन झाला स्वस्त; नवी किंमत पाहा\nहेल्थनिरोगी आरोग्यासाठी वयानुसार किती वेळ झोपणे ठरेल योग्य\nकार-बाइककिआ स���नेटपासून टाटा HBX पर्यंत, ऑगस्टमध्ये या ४ कार येताहेत\nआजचं भविष्यमकर : स्वतःच्या आनंदात रममाण व्हाल; वाचा, आजचे राशीभविष्य\nकरिअर न्यूजसीबीएसई फेरपरीक्षा होणार की नाही\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737233.51/wet/CC-MAIN-20200807231820-20200808021820-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AD%E0%A5%A8%E0%A5%A9", "date_download": "2020-08-08T01:23:33Z", "digest": "sha1:5BVUOAQL3T5U5TGKDYBHCBM6I5SDVN3S", "length": 6157, "nlines": 204, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. ७२३ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: ७ वे शतक - ८ वे शतक - ९ वे शतक\nदशके: ७०० चे - ७१० चे - ७२० चे - ७३० चे - ७४० चे\nवर्षे: ७२० - ७२१ - ७२२ - ७२३ - ७२४ - ७२५ - ७२६\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nलिच्छवी राजा गुणकामदेवने काठमांडू शहराची स्थापना केली.\nइ.स.च्या ७२० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या ८ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या १ ल्या सहस्रकातील वर्षे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ९ डिसेंबर २०१७ रोजी ०१:१० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737233.51/wet/CC-MAIN-20200807231820-20200808021820-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/thane-kokan-news/navi-mumbai/two-brothers-killed-in-two-wheeler-accident/articleshow/70706609.cms", "date_download": "2020-08-08T01:06:19Z", "digest": "sha1:F3UAVONXHC3TAIMVLPM4QEUF2SI7HQ4D", "length": 11239, "nlines": 114, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nदुचाकी अपघातात दोन भावांचा मृत्यू\nचुलत बहिणीच्या अंत्यविधीसाठी जाणाऱ्या भावांच्या दुचाकीला अज्ञात वाहना��े जोरदार धडक दिल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला. राखी पोर्णिमेच्या दिवशी नांदेड लगतच्या लिंबगांव परिसरात घडलेल्या या अपघाताने हळहळ व्यक्त होत आहे.\nनांदेड- चुलत बहिणीच्या अंत्यविधीसाठी जाणाऱ्या भावांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला. राखी पोर्णिमेच्या दिवशी नांदेड लगतच्या लिंबगांव परिसरात घडलेल्या या अपघाताने हळहळ व्यक्त होत आहे.\nपूर्णा तालुक्यातील कमळापूर येथील संजय गव्हाणे व नारायण गव्हाणे हे दोघे भाऊ मुदखेड येथील चुलत बहिणीच्या अंत्यविधीला जाण्यासाठी सकाळी घराबाहेर पडले. लिंबागंव पाटी जवळ येताच त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघतात दोघांचा जागीच मृत्यू झाला. लिंबगांव पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला. कायदेशीर प्रक्रिया व उत्तरीय तपासणीनंतर गव्हाणे बंधूच्या पार्थिवावर सायंकाळी शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. राखी पोर्णिमेच्या दिवशी घडलेल्या या दुदैवी घटनेमुळे कमळापूर गावात एकच शोककळा पसरली होती.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\nमृत्यूदर शून्यावर आणण्याचे लक्ष्य...\nस्वस्तात कांदा आयातीचे आमिष...\n‘गाड्यांची दुरुस्ती रस्त्यावर नको’ गाड् महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nपूर्णा दुचाकी अपघातात दोन भावांचा मृत्यू अपघात two brothers killed in accident accident\nसुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी रिया चक्रवर्तीला अटक होणार\n'संयुक्त राष्ट्रा'च्या गाडीतील आक्षेपार्ह सेक्स व्हिडिओ व्हायरल\nहरयाणा: सेक्स रॅकेट उघडकीस\nमार्क्ससाठी सेक्स घोटाळा: विरोधकांची CBI चौकशीची मागणी\nऔरंगाबादमध्ये जीवाची बाजी लावून तरुणांनी वाचवले बुडणाऱ्या तरुणाचे प्राण\nराफेल विमाने भारतात दाखल, नौदलाकडून स्वागत\nदेश'अयोध्येत मशिदीसोबत रुग्णालय उभारण्यासाठी १ महिन्याचा पगार देणार'\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\nदेशचीनमधून बाहेर पडणाऱ्या विदेशी कंपन्यांना गुजरातचे रेड कार्पेट\nनागपूरअनैतिक संबंधात अडचण ठरणाऱ्या पतीची प्रियकराच्या मदतीने हत्या\nअन्य खेळ'राम मंदिराच्या भूमी पुजनाची शिळा अनेकांच्या छातीवर ठेवलीए' मोदीविरोधकांना डिवचले\nदेशदिल्लीत १२ वर्षांच्या निर्भयाची मृत्युशी झुंज, ICU मध्ये हलवले\nदेशकुठल्याही स्थितीसाठी सज्ज राहा, लष्कर प्रमुखांचे आदेश\nदेशकेरळमध्ये भीषण विमान अपघात; दोन पायलटसह १४ जण ठार\nकोल्हापूरब्रह्मनाळमध्ये नवी बोट पोहचताच परत मागितली; मंत्र्याने केला फोन\nहेल्थनिरोगी आरोग्यासाठी वयानुसार किती वेळ झोपणे ठरेल योग्य\nमोबाइलसर्वात जास्त विकला जाणारा अँड्रॉयड फोन झाला स्वस्त; नवी किंमत पाहा\nविज्ञान-तंत्रज्ञानइंडियन ब्रँड Shinco चे ३ जबरदस्त टीव्ही लाँच, जाणून घ्या किंमत-फीचर्स\nरिलेशनशिपभावाच्या संगतीत बहिण बनू शकते एक चांगली व्यक्ती, आम्ही नाही विज्ञान म्हणतंय हे\nकार-बाइककिआ सॉनेटपासून टाटा HBX पर्यंत, ऑगस्टमध्ये या ४ कार येताहेत\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737233.51/wet/CC-MAIN-20200807231820-20200808021820-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/thane-kokan-news/thane/road-safety-weekly-public-awareness-in-bhayander/articleshow/67931656.cms", "date_download": "2020-08-08T00:28:11Z", "digest": "sha1:V42J2SRYU4HCXSLHTGUDND4WAYGGQPRG", "length": 14789, "nlines": 116, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nरस्ते सुरक्षा सप्ताहानिमित्त जनजागृतीवर भर\nरस्ते सुरक्षा सप्ताह निमित्त वाहतुकीचे नियम व वाहनचालकांनी घ्यायची काळजी याबद्दल जनजागृतीसाठी वाहतूक पोलिसांनी विविध कार्यक्रम मिरा-भाईंदरमध्ये आयोजित केले आहेत. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना वाहतुकीचे नियम समजावेत म्हणून अधिक कार्यक्रम होत आहेत. सामाजिक संस्था व शाळांची मदत घेऊन अधिक लोकांपर्यंत पोहोचले जात आहे.\nम. टा. वृत्तसेवा, भाईंदर\nरस्ते सुरक्षा सप्ताह निमित्त वाहतुकीचे नियम व वाहनचालकांनी घ्यायची काळजी याबद्दल जनजागृतीसाठी वाहतूक पोलिसांनी विविध कार्यक्रम मिरा-भाईंदरमध्ये आयोजित केले आहेत. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना वाहतुकीचे नियम समजावे��� म्हणून अधिक कार्यक्रम होत आहेत. सामाजिक संस्था व शाळांची मदत घेऊन अधिक लोकांपर्यंत पोहोचले जात आहे.\nभाईंदरच्या गोल्डन नेस्ट येथे ३०व्या रस्ता सुरक्षा सप्ताहाचे उद्घाटन झाले. रस्ता सुरक्षा सप्ताहाचे उद्घाटन उपविभागीय पोलीस अधिकारी शांताराम वळवी, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक जगदीश शिंदे यांच्यासह महाविद्यालयीन व एनसीसीचे विद्यार्थी, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी परिसरात जनजागृती फेरी काढण्यात आली होती. रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत हेल्मेटच्या केसेसबाबत ड्राईव्ह घेण्यात आला. हेल्मेट परिधान केलेल्या वाहन चालकांना गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. तर हेल्मेट न परिधान केलेल्या लोकांवर कारवाई करून ८९ केसेस दाखल करण्यात आल्या. तसेच मिरारोड स्टेशनवरील १०० ते १५० रिक्षाचालक व मालक यांना वाहतूक नियमनाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. स्कूल बस चालकांनादेखील वाहतूक नियमनाबाबत व शाळेतील मुलांना काळजीपूर्वक कसे सोडावे याच्या सूचना देण्यात आल्या.\nरस्ता सुरक्षा अभियानांतर्गत भाईंदरच्या सेंट झेवियर शाळेमध्ये निबंध स्पर्धा घेण्यात आली. तसेच एस.एन. कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या मदतीने मॅक्सस मॉल येथे वाहतूकविषयी पथनाट्य करण्यात आले. उत्तन येथे आयोजित कार्यक्रमात रिक्षाचालक, टेम्पोचालक यांना वाहतूक नियमांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. अभिनव कॉलेजमध्ये वाहतूक नियमांच्या विषयावर वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. त्यात २५ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष स्पर्धेत भाग घेतला. तसेच गोल्डन नेस्ट येथे एन.एस.एस. कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे पथनाट्य झाले. तर शुक्रवारी गोल्डन नेस्ट येथे रिक्षा चालकांसाठी फ्री मेडिकल कॅम्प झाला. त्यात २५० रिक्षा चालकांनी मेडिकल सेवेचा लाभ घेतला. तसेच लोकमान्य स्कूल नवघर रोड येथे विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांबाबत माहिती देण्यात आली. अभिनव महाविद्यालयातिल विद्यार्थ्यांनी मिरारोड रेल्वेस्थानक येथे पथनाट्य सादर करून जनजागृती केली, अशी माहिती वाहतूक पोलिसांनी दिली.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\nAvinash Jadhav: भाजप नेत्याचा मनसेच्या अविनाश जाधवांना ...\nrain in palghar : मध्यरात्री नदीत चार तास झाडाची फांदी ...\nAvinash Jadhav: मनसेचे 'ठाणे'दार अविनाश जाधव यांना अखेर...\ncorona patient : हॉस्पिटलचा डिस्चार्जला नकार; नगरसेवकान...\nभिवंडीः सेक्सला नकार दिल्याने महिलेची हत्या महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nसुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी रिया चक्रवर्तीला अटक होणार\n'संयुक्त राष्ट्रा'च्या गाडीतील आक्षेपार्ह सेक्स व्हिडिओ व्हायरल\nहरयाणा: सेक्स रॅकेट उघडकीस\nमार्क्ससाठी सेक्स घोटाळा: विरोधकांची CBI चौकशीची मागणी\nऔरंगाबादमध्ये जीवाची बाजी लावून तरुणांनी वाचवले बुडणाऱ्या तरुणाचे प्राण\nराफेल विमाने भारतात दाखल, नौदलाकडून स्वागत\nदेशकेरळ विमान दुर्घटना टेबलटॉप रनवेमुळे समजून घ्या दुर्घटनेचं कारण\nअखेर हा जबरदस्त फोन बाजारात; किंमत फक्त....\nदेशकेरळ विमान दुर्घटनेतील मृतांची संख्या १७ वर, जखमींवर उपचार सुरू\nहसा लेकोMarathi Joke: जुने दिवस आणि कलियुग\nदेशचीनमधून बाहेर पडणाऱ्या विदेशी कंपन्यांना गुजरातचे रेड कार्पेट\nनागपूरअनैतिक संबंधात अडचण ठरणाऱ्या पतीची प्रियकराच्या मदतीने हत्या\nLive: कोल्हापूरात दिवसभरात २४० करोना बाधित रुग्ण आढळले\nमुंबईरिया चक्रवर्तीची ८ तास चौकशी; कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता\nअन्य खेळ'राम मंदिराच्या भूमी पुजनाची शिळा अनेकांच्या छातीवर ठेवलीए' मोदीविरोधकांना डिवचले\nविज्ञान-तंत्रज्ञानइंडियन ब्रँड Shinco चे ३ जबरदस्त टीव्ही लाँच, जाणून घ्या किंमत-फीचर्स\nहेल्थनिरोगी आरोग्यासाठी वयानुसार किती वेळ झोपणे ठरेल योग्य\nकार-बाइककिआ सॉनेटपासून टाटा HBX पर्यंत, ऑगस्टमध्ये या ४ कार येताहेत\nमोबाइलसर्वात जास्त विकला जाणारा अँड्रॉयड फोन झाला स्वस्त; नवी किंमत पाहा\nआजचं भविष्यमकर : स्वतःच्या आनंदात रममाण व्हाल; वाचा, आजचे राशीभविष्य\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737233.51/wet/CC-MAIN-20200807231820-20200808021820-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1610188", "date_download": "2020-08-08T01:16:58Z", "digest": "sha1:QGSHYR3MIO7G2NO2J6CQSI6MGOA5ATAI", "length": 2799, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"उल्यानोव्��्क ओब्लास्त\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"उल्यानोव्स्क ओब्लास्त\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१८:१८, २२ जुलै २०१८ ची आवृत्ती\n२३ बाइट्स वगळले , २ वर्षांपूर्वी\nद्विरुक्त कारणमिमांसा वर्गातून काढण्यासाठी\n१३:४६, २९ ऑगस्ट २०१७ ची आवृत्ती (संपादन)\nTohaomgBot (चर्चा | योगदान)\n१८:१८, २२ जुलै २०१८ ची नवीनतम आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nV.narsikar (चर्चा | योगदान)\n(द्विरुक्त कारणमिमांसा वर्गातून काढण्यासाठी)\n| देश = रशिया\n| जिल्हा = [[वोल्गा केंद्रीय जिल्हा|वोल्गा]],[[वोल्गा संघशासित जिल्हा|वोल्गा]]\n| राजधानी = [[उल्यानोव्स्क]]\n| जिल्हा = [[वोल्गा संघशासित जिल्हा|वोल्गा]]\n| क्षेत्रफळ = ३७,३००\n| लोकसंख्या = १३,२२,०००\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737233.51/wet/CC-MAIN-20200807231820-20200808021820-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/664052", "date_download": "2020-08-08T01:16:13Z", "digest": "sha1:WHVS7DPJCFF2OYIED6A4X4ACOP6H7BKH", "length": 2364, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"बाहा कालिफोर्निया\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"बाहा कालिफोर्निया\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n२२:१९, २० जानेवारी २०११ ची आवृत्ती\n२३ बाइट्सची भर घातली , ९ वर्षांपूर्वी\n११:००, १७ जानेवारी २०११ ची आवृत्ती (संपादन)\nSieBot (चर्चा | योगदान)\n२२:१९, २० जानेवारी २०११ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737233.51/wet/CC-MAIN-20200807231820-20200808021820-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/citizen-journalism/when-will-post-card-be-available-203163", "date_download": "2020-08-08T00:29:36Z", "digest": "sha1:3YIMX3DYJIMLXZAZED2IDJKZFPFX3Q7H", "length": 13625, "nlines": 270, "source_domain": "www.esakal.com", "title": "पोस्ट कार्ड कधी उपलब्ध होणार? | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर शनिवार, ऑगस्ट 8, 2020\nपोस्ट कार्ड कधी उपलब्ध होणार\nसोमवार, 29 जुलै 2019\n#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक\nतुम्ही सजग नागरिक आहात का तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमा��क आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या.\nपुणे : मी 72 वर्षांचा ज्येष्ठ नागरिक. मी पोस्टाद्वारे उपलब्ध करून दिलेल्या पोस्ट कार्डचा नियमित वापर करतो; पण गेले काही महिने कोणत्याही पोस्टात कार्डच मिळत नाही आहेत. चौकशी केली असता, \"आली की मिळतील' असे उत्तर मिळते. साधारणपणे केव्हा उपलब्ध होतील या\nप्रश्नाला एकतर \"साहेबांना विचारा किंवा ते आम्ही तरी कसे सांगणार' असा निरुत्तर करणारा प्रतिसवाल असतो. तसे बघायला गेल तर पोस्टाच्या एकूणच कामाबद्दल नाराजीचे सूर ऐकायला मिळतात; पण गुंतविलेल्या रकमेची सुरक्षितता आणि त्यातल्या त्यात आकर्षक व्याजदरामुळे नागरिक गुंतवणूक करतात. या नाराजीची पण पोस्ट खात्याने दखल घ्यावी.\n#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक\nतुम्ही सजग नागरिक आहात का तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nआधीच धाकधुक त्यात सर्वर डाऊन\nकोल्हापूर : सर्व्हर डाऊन झाल्याने अकरावी प्रवेश प्रक्रियेस गोंधळाने आज सुरवात झाली. दिवसभरात 3032 विद्यार्थ्यांनी ऑलाईन नोंदणी केली. विद्यार्थी...\nCORONA : चाकूर शहरात कोरोनाचा पहिला बळी; आज १८ बाधितांची वाढ\nचाकूर (लातूर) : शहरातील आर. बी. पाटील नगरातील ६० वर्षीय व्यक्तीचा शुक्रवारी (ता. ७) सकाळी येथील कोव्हीड केअर सेंटर मध्ये उपचारादरम्यान...\n अपयशातील चुका हेरून तिसऱ्या मुलाखतीत मिळवले यश\nरत्नागिरी - दिल्लीत 2015 पासून स्पर्धा परीक्षेची तयारी करत होतो. दुसऱ्या परीक्षेत मुलाखतीपर्यंत धडक मारली; पण तिसऱ्या परीक्षेत मुलाखतीतील चुका हेरून...\nशिवरायांच्या पुतळ्यासाठी मराठा क्रांती मोर्चाने दिली धडक...\nऔरंगाबाद : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची वाढविण्याचे क्रांती चौकातील काम अत्यंत संथ गतीने सुरू असून, कामाची गती वाढविण्यात यावी व...\nCorona Breaking ; परभणीत एकाच दिवशी आढळले ८२ नवे रुग्ण\nपरभणीः जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा आता एक हजाराकडे झेपावला आहे. शुक्रवारी (ता.सात) दिवसभरात ८२ नवे रुग्ण सापडले आहेत. ऐवढे मोठे रुग्ण...\nरियाकडून तपासाला सहकार्य नाही; EDच्या चौकशीनंतर समोर आली माहिती\nमुंबई - सुशांत सिंग राजपूत प्रकऱणी रिया चक्रवर्ती तिच्या भावासोबत जबाब नोंदवण्यासाठी सक्तवसुली संचालनालयाच्या कार्यालयात पोहोचली होती. दरम्यान, आता...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737233.51/wet/CC-MAIN-20200807231820-20200808021820-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2019/09/29/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%A8/", "date_download": "2020-08-07T23:28:32Z", "digest": "sha1:PZU7FMDTFODKFQKMGO63D573D4ZJAEOS", "length": 8095, "nlines": 43, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "मातेच्या दुधाला पर्याय नाही - Majha Paper", "raw_content": "\nमातेच्या दुधाला पर्याय नाही\nलहान मुलाला सर्व पोषण द्रव्ये मिळण्याच्या बाबतीत आईच्या दुधाची बरोबरी कोणतेच दूध किंवा अन्न करू शकत नाही. तेव्हा जन्मापासून किमान एक वर्ष तरी मातेचे दूध मिळणे अनेक बाबतीत उपयुक्त आहे. ते बाळासाठी तर उपयुक्त आहेच पण स्तनदा मातेला तिच्या आरोग्यासाठी सुद्धा आवश्यक आहे. खालील पाच कारणांसाठी मातेचे दूध अपरिहार्य आहे.\n१) पोषण द्रव्ये – नवजात अर्भकाला ज्या जीवनसत्वांची आणि मूलद्रव्यांची गरज असते ती तर मातेच्या दुधात असतातच. त्यामुळे तर ते दूध त्याच्या गरजेचे असतेच. मात्र ही सारी पोषण द्रव्ये मातेच्या दुधामध्ये मुलाला पचण्यास सोपी जातील अशारितीने उपलब्ध असतात. एका संशोधनात असे आढळून आले आहे की, मातेच्या दुधातील पोषण द्रव्यांचे प्रमाण मूल जस जसे मोठे होत जाईल तस तसे बदलत जाते. त्याला ज्या महिन्यात ज्या घटकांची गरज आहे ते घटक त्या महिन्यात मातेच्या दुधात आपोआप विकसित झालेले असतात.\n२) संरक्षण – जोपर्यंत मातेचे दूध पाजली जाते तोपर्यंत बाळाच्या आरोग्याला कसलीही बाधा येत नाही. कारण मातेच्या दुधात अनेक प्रकारची प्रतिजैविके असतात. विशेषत: प्रसुती झाल्याबरोबर जे दूध येते त्या दुधामध्ये अशी काही औषधी द्रव्ये असतात की, त्यामुळे मुलाचा घसा, फुफुसे आणि आतडी मजबूत होऊन संसर्गापासून मुक्त राहतात. मातेचे दूध प्राशन केल्याने बाळामध्ये बाल अवस्थेतला मधूमेह होण्याची शक्यता टळते.\n३) मातेच्या दुधामध्ये बाळाच्या मेंदूची चांगली वाढ होण्यास उपयुक्त अन्य घटक असतात. योग्य वयापर्यंत मातेचे दूध प्राशन केलेली मुले आणि मातेचे दूध न मिळालेली मुले यांच्या बुद्धीमत्तेची तुलना केली असता स्तनपान केलेल्या मुलांची बुद्धीमत्ता तीव्र असल्याचे आढळले.\n४) लहान मुलासाठी वयाची पाच वर्षे उलटेपर्यंत आई हेच सर्वस्व असते. या दोघांमध्ये जेवढे प्रेम आणि सहवास असेल तेवढे मूल मानसिकदृष्ट्या सक्षम राहते आणि स्तनपानामुळे या दोघातील आपुलकी अधिक वृद्धिंगत होत असते आणि शेवटची गोष्ट म्हणजे स्तनपान करेपर्यंत मातेचे आरोग्य सुद्धा चांगले रहात असते. १९९२ सालपासून जगभरामध्ये १ ते ७ ऑगस्ट हा आठवडा स्तनपान सप्ताह म्हणून पाळावा असे आवाहन करण्यात आले आणि आज १२० देशात हा सप्ताह पाळला जातो.\nDisclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737233.51/wet/CC-MAIN-20200807231820-20200808021820-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/ayushman-khurana", "date_download": "2020-08-08T00:05:50Z", "digest": "sha1:6KH7MVIYXM62SO2DBP3F52HVVGRP6TVI", "length": 9890, "nlines": 160, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "ayushman khurana Archives - TV9 Marathi", "raw_content": "\nAir India Plane Skids | केरळमध्ये एअर इंडियाचं विमान रन वेवरुन घसरलं, विमानाचे दोन तुकडे, 17 जणांचा मृत्यू\nKerala Plane Crash | वडील सैन्यातील माजी ब्रिगेडियन, मोठा भाऊ कारगील युद्धात शहीद, कॅप्टन दीपक साठे यांच्यावर काळाचा घाला\nडॉ. आरती ठिक होतील, पिंपरी-चिंचवडमधील कोरोनाबाधित डॉक्टरच्या कुटुबियांना शरद पवारांचा फोन\n‘ढगाला लागली कळ’चं नवं व्हर्जन, बाप्पाच्या आगमनापूर्वी रितेश देशमुखचं गाणं\nबॉलिवूड सिनेमांचं प्रमोशन करण्यासाठी नेहमी पंजाबी गाण्यांची निवड केली जाते. मात्र, पहिल्यांदाच कुठल्या हिंदी सिनेमाच्या प्रमोशनसाठी मराठी गाण्याचं रिमिक्स करण्यात आलं आहे.\nआता चिनी प्रेक्षक अनुभवणार ‘अंधाधून’चा थरार\nमुंबई : अभिनेता आयुषमान खुरानासाठी 2018 हे वर्ष खुप चांगलं गेलं. गेल्या वर्षी त्याचे दोन सिनेमे प्रदर्शित झाले. ‘अंधाधून’ आणि ‘बधाई हो’ या दोन्ही सिनेमांनी\nबॉलीवूडचं यंग ब्रिगेड पंतप्रधानांच्या भेटीला, रणवीरची मोदींसमोरही मस्ती\nनवी दिल्ली : बॉलीवूडचं यंग ब्रिगेड गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटायला नवी दिल्लीला पोहोचलं. बॉलीवूडमधील तरुण चेहरे म्हणजेच रणवीर सिंह, आलिया भट्ट, रणबीर कपूर, वरुण\nAir India Plane Skids | केरळमध्ये एअर इंडियाचं विमान रन वेवरुन घसरलं, विमानाचे दोन तुकडे, 17 जणांचा मृत्यू\nKerala Plane Crash | वडील सैन्यातील माजी ब्रिगेडियन, मोठा भाऊ कारगील युद्धात शहीद, कॅप्टन दीपक साठे यांच्यावर काळाचा घाला\nडॉ. आरती ठिक होतील, पिंपरी-चिंचवडमधील कोरोनाबाधित डॉक्टरच्या कुटुबियांना शरद पवारांचा फोन\n पायाला जखम असल्यास पावसाच्या पाण्यातून चालणे टाळा\nकुणालाही सोडणार नाही, पितळ उघडं पाडल्याशिवाय गप्प बसणार नाही : अविनाश जाधव\nAir India Plane Skids | केरळमध्ये एअर इंडियाचं विमान रन वेवरुन घसरलं, विमानाचे दोन तुकडे, 17 जणांचा मृत्यू\nKerala Plane Crash | वडील सैन्यातील माजी ब्रिगेडियन, मोठा भाऊ कारगील युद्धात शहीद, कॅप्टन दीपक साठे यांच्यावर काळाचा घाला\nडॉ. आरती ठिक होतील, पिंपरी-चिंचवडमधील कोरोनाबाधित डॉक्टरच्या कुटुबियांना शरद पवारांचा फोन\n पायाला जखम असल्यास पावसाच्या पाण्यातून चालणे टाळा\nडॉ. आरती ठिक होतील, पिंपरी-चिंचवडमधील कोरोनाबाधित डॉक्टरच्या कुटुबियांना शरद पवारांचा फोन\nCorona Vaccine | कोरोना लस 225 रुपयांना उपलब्ध होणार, सिरम इन्स्टिट्यूटचा बिल गेट्स फाऊंडेशनसोबत 10 कोटी डोसचा करार\n” जम्बो कोव्हिड सेंटरच्या पाहणीवेळी अजित पवारांची विचारणा\nPune Corona | पुणेकरांना दिलासा, कोरोना रुग्ण दुप्पटीचा कालावधी 33 दिवसांवर, मृत्यूदरही घसरला\nCrop Loan : राज्यातील 12 जिल्ह्यात 50 टक्क्यांपेक्षा कमी पीक कर्ज वाटप : सहकारमंत्री बाळासाहेब पाटील\nपुण्यातील गणेशोत्सवाची नियमावली ठरली, बाप्पाच्या मिरवणुकीसह ‘या’ गोष्टींना मनाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-34/segments/1596439737233.51/wet/CC-MAIN-20200807231820-20200808021820-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}