diff --git "a/data_multi/mr/2020-24_mr_all_0107.json.gz.jsonl" "b/data_multi/mr/2020-24_mr_all_0107.json.gz.jsonl" new file mode 100644--- /dev/null +++ "b/data_multi/mr/2020-24_mr_all_0107.json.gz.jsonl" @@ -0,0 +1,690 @@ +{"url": "http://www.navarashtra.com/news/reliance-stood-first-in-share/184620.html", "date_download": "2020-05-29T12:28:35Z", "digest": "sha1:RVM4ZBK5KXXGPPC3W5MHSZIE7JSO7FYQ", "length": 15325, "nlines": 248, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Navarashtra रिलायन्स इंडस्ट्री ठरली अव्वल", "raw_content": "\nनागपुर लखनऊ पुणे मुंबई\n शुक्रवार, मे 29, 2020\n954367721 खबर भेजने क लिए\nअहमदनगर औरंगाबाद जळगाव धुळे नंदुरबार मुंबई रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग मुंबई नागपुर ठाणे पुणे नाशिक अमरावती अकोला वर्धा चंद्रपुर भंडारा गोंदिया बुलढाणा गड़चिरोली वाशिम यवतमाळ\nशुक्रवार, मे २९, २०२०\nभारतात १,६५,७९९ कोरोनाबाधित तर आतापर्यंत एकूण ४,७..\nमजुरांच्या दुर्दशेला काँग्रेसच जबाबदार - मायावतीं..\nमजुरांच्या मुद्द्यावरून काँग्रेसच्या नेत्यांनी घे..\nस्थलांतरित मजुरांच्या जेवणाची व्यवस्था करण्याचे आ..\nपरदेश दौऱ्याच्या दोन महिन्यानंतर महिलेला झाला कोर..\nBoys Locker Room : मुलीची मुलाला बलात्काराची धमकी\nनेपाळच्या नव्या नकाशाबाबतच्या चर्चेला तूर्तास स्थ..\nभारत आणि चीनच्या सीमावादात मध्यस्थी करण्याची डोना..\nआषाढी एकादशीसाठी यंदा पायी दिंडी जाणार नाही - उपम..\nपनवेल महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांचा दिव्या..\nरेशनकार्ड प्रक्रियेतील उपविभागीय अधिकारी अर्चना क..\nराष्ट्रवादी कॉंग्रेसच्या एका महिला आमदाराला कोरोन..\nभारताचा ऑस्ट्रेलिया दौरा केला नियोजित, मालिकांचे ..\nहॉकीपटू बलबीर सिंग दोसांज यांचे निधन\nइतरशेअर मार्केटव्यापारबजेटनिवेश, विमा, बँकिंगकॉर्पोरेट विश्व\nहॉलिवूडसेलिब्रिटीसमिक्षाबॉक्स ऑफिसफिल्म जगतटेलीविजनगॉसिपअन्य ख़बरें\nअमेझॉन प्राइम वीडियोवर पहिल्यांदाच पार पडला तामिळ..\n''कहने को हमसफर है'' वेबसीरिजच्या निमित्ताने एकत..\nअक्षय कुमार पुन्हा मदतीसाठी सरसावला, १५०० सदस्यां..\nनगरमध्ये कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने शहरात काही ..\nहोमडेकोरहोम गार्डनिंगसेकंड इनिंगवास्तू ज्योतिष्ययोगाब्युटीफॅशनपर्यटनधर्म-आध्यात्मखाना खजाना\nयुट्यूबवर युट्यूब व्हर्सेस टिकटॉक महायुद्ध पडणार ..\nजिओ युजर्संना फटका, दररोज २ जीबी डेटा मिळणारा पॅक..\nरिलायन्स इंडस्ट्री ठरली अव्वल\nनवी दिल्ली - बाजार भागभांडवलानुसार रिलायन्स इंडस्ट्री देशातील सर्वात मोठी कंपनी म्हणून समोर आली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीच्या शेअरने घेतलेल्या उसळीने कंपनीचे बाजार भांडवल ५ लाख कोटी रुपयांच्या पार केले आहे. मंगळवारी रिलायन्स इंडस्ट्री कंपनीच��� शेअर्स दोन टक्क्यांनी वाढून १२७८ रुपयांवर पोहोचला होता. त्यामुळे कंपनीचे बाजार भागभांडवल ८.०७ लाख कोटी रुपये झाले. आता दुसऱ्या नंबरवर टीसीएस अर्थात टाटा कंस्लटन्सी सर्व्हिसेस ही कंपनी आहे. तिसऱ्या क्रमांकावर एचडीएफसी बँक आहे. तर चौथ्या क्रमांकावर एचडीएफसी लिमिटेड आहे. पाचव्या क्रमांकावर हिंदुस्तान युनिलीवर लिमिटेड आहे. तसेच इंडियन टोबॅको कंपनी सहाव्या क्रमांकावर आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया सातव्या क्रमांकावर आहे. इन्फोसिस आठव्या तर कोटक महिंद्रा बँक नवव्या क्रमांकावर आहे. आयसीआयसीआय बँक दहाव्या क्रमांकावर आहे.\nखडकीतील सेक्स रॅकेट उघडकीस\nअंकिता पाटील यांच्या विरोधात ७ अपक्ष उमेदवार\nनात्याला काळिमा ; दिरानेच केला भावजयीवर बलात्कार\nपोलादपूर तालुक्यात कापडे निवाचीवाडी येथे २ तर उमरठ येथील १ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह\nदौंडमध्ये दिवसा सामूहिक हत्याकांड\nपाली विभागाच्या डॉ. भगत यांना पदावरून कमी केले; उद्या विद्यार्थ्यांचे आंदोलन\nआषाढी एकादशीसाठी यंदा पायी दिंडी जाणार नाही - उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर निर्णय घोषित\nनवभारत e चर्चा - आज संध्याकाळी ५ वाजता खासदार मनोज कोटक यांच्यासोबत गप्पा\nशाहूवाडी तालुक्यात घरगुती वादामुळे पतीने केला आरोग्यसेविका असलेल्या पत्नीचा खून\nशिक्रापुरातील पाच जणांपैकी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह\nसरकारी समित्यांची ३१ मे नंतर लॉकडाऊन न वाढवण्याची शिफारस\nआषाढी एकादशीसाठी यंदा पायी दिंडी जाणार नाही - उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर निर्णय घोषित\nनवभारत e चर्चा - आज संध्याकाळी ५ वाजता खासदार मनोज कोटक यांच्यासोबत गप्पा\nशाहूवाडी तालुक्यात घरगुती वादामुळे पतीने केला आरोग्यसेविका असलेल्या पत्नीचा खून\nशिक्रापुरातील पाच जणांपैकी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह\nसरकारी समित्यांची ३१ मे नंतर लॉकडाऊन न वाढवण्याची शिफारस\nराष्ट्रवादी कॉंग्रेसच्या एका महिला आमदाराला कोरोनाची लागण\nसदैव अपने पाठको के साथ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=11779", "date_download": "2020-05-29T13:21:07Z", "digest": "sha1:YIGIKEVGL4QE4FS33JAQQ2HEH6UKE27K", "length": 10416, "nlines": 77, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nVNX मराठी न्यूज चॅनल\nगृह विलगीकरण म्हणजे काय \nत्या काळी सावरकर जर देशाचे पंतप्रधान असते तर आज पाकिस्तान जन्मालाच आला नसता : उद्धव ठाकरे\nभाजपाचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे यांची विदर्भ न्यूज एक्सप्रेसला विशेष मुलाखत\nचित्रपट 'whatsApp लव' ... प्रेमाची वेगळी अनुभूती\nजि. प. सभापती ब्रिजभुषण पाझारे यांनी घेतली वाटमोडे कुटुंबीयांची भेट\nपूर ओसरला, अस्ताव्यस्त भामरागड मध्ये आता ग्रामस्थ व प्रशासनाच्या सहकार्याने स्वछता अभियान\nआरमोरी येथील आझाद चौकातील कथित दगडफेकीचा महाराष्ट्र अंनिसने केला भंडाफोड\nलॉकडाउनमुळे दृष्टीकोण बदलला : पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहागाव येथे नुकसानग्रस्त कुटुंबीयांच्या मदतीला तातडीने पोहचले आमदार राजे अम्ब्रीशराव आत्राम\nजिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली प्राणी क्लेष समितीची सभा\nआज दुपार पासून शिर्डीमधील साई मंदिर अनिश्चित काळासाठी बंद\n४ फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिन : कॅन्सर झाला घाबरू नका \nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनदेश यात्रा भंडारा जिल्ह्यात दाखल\nभूतानमध्ये लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळून दोन पायलट शहीद\n७ नोव्हेंबरपर्यंत सरकार स्थापन न झाल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट लागू ; भाजपचा शिवसेनेला निर्वाणीचा इशारा\nआजपासून मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा , मोझरी येथून प्रारंभ\nपाकने भारताबरोबरचा द्विपक्षीय व्यापार केला बंद, भारताच्या उच्चायुक्तांना परत जाण्याच्या सूचना\nसावरकरांचं योगदान कुणालाही नाकारता येणार नाही : अजित पवार\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विधानपरिषद सदस्यत्वासाठी उमेदवारी अर्ज केला दाखल\nनिर्भया बलात्कार प्रकरणातील दोषींची फाशी पुन्हा टळली : पुढील आदेश येईपर्यंत फाशीला स्थगिती\nआलापल्ली - सिरोंचा मार्गावर अज्ञात वाहनाने दुचाकीस्वाराला चिरडले\nजम्मू-काश्‍मीरमध्ये ट्रकमधून शस्त्रे घेऊन जात असलेल्या तीन दहशतवाद्यांना अटक, सहा AK-४७ जप्त\nमोहरम (ताजिया) निमित्त समस्त जनतेला हार्दिक शुभेच्छा - मा. अजयभाऊ कंकडालवार\nठाकरे सरकारने ७० हजार स्थलांतरित कामगारांच्या निवाऱ्याची केली सोय\nसौर पंप,वीजही नसल्याने शेतकरी सिंचनापासून वंचित\nभामरागड तालुक्यातील पूरग्रस्त गावांना ग्रामसेवक युनियनकडून २ लाखांच्या जीवनावश्यक साहित्याचे वितरण\nतिरोडाचा तहसीलदार आणि खासगी इसम अडकले लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात\nनवीन वर्षाचा सूर्य दिव्यांगाचे स्वाभिमान व���ढविणारा ठरेल : ना. सुधीर मुनगंटीवार\nचंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपच्या राखी कंचरलावार\nगडचिरोली जिल्ह्यात धान खरेदीसाठी ९८ केंद्रांना मंजूरी\nस्वराज्यजननी जिजामाता मालिका आता पुढच्या टप्प्यात\nपाथरीच्या ठाणेदारांच्या सतर्कतेने वाचले आठ जनावरांचे प्राण\nअरुण जेटली पंचत्वात विलीन , मुलाने दिला मुखाग्नी : शासकीय इतमामात अंत्यसंस्कार\nमहेंद्रसिंग धोनी पुन्हा लष्कराच्या गणवेशात दिसणार, काश्मीरमध्ये नेमणूक\nडॉ. बंग दाम्पत्य रतन टाटा यांच्या हस्ते ‘जेआरडी टाटा अवॉर्ड’ ने सन्मानित\nगोंदिया जिल्ह्यातील चारही विधानसभा क्षेत्रातून निवडणूकीच्या रिंगणात असलेले उमेदवार आणि त्यांची चिन्हे\nचंद्रपूर येथे मृतावस्थेत आढळला वाघ : वाघाची शिकार केल्याची शंका\nवरोरा पोलिसांनी केली दोन दुचाकीचोरांना अटक, १० दुचाकी वाहने जप्त\nआता दर तीन वर्षांनी करावे लागेल आधारकार्ड 'अपडेट'\nमध्यरात्री एकच्या सुमारास उदयन राजे भोसले यांचा खासदार पदाचा राजीनामा, आज भाजप प्रवेश\nराज्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढला : रुग्णांची संख्या ६३ वर\nक्रिमिलेअरची उत्पन्न मर्यादा ११ लाख रुपये होणार\nबाबरी मशिद उभारणीसाठी पाच एकर जागा देण्याचे सर्वोच्च न्यायालयाने दिले आदेश\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हेलिकॉप्टर हेलिपॅडवरील मातीत रुतले\n३० हजारांची लाच घेताना विभागीय तांत्रिक अभियंता खोत अडकला एसीबीच्या जाळयात\nगणपती विसर्जनादरम्यान बारसेवाडा येथील इसम नाल्यात वाहून गेला\nनिर्देशांचे पालन न करणाऱ्यांवर पोलिस दल लावणार अंकूश - पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे\nलोकसभेच्या टक्केवारीचा विक्रम पार करूया : जिल्हाधिकारी शेखर सिंह\n वडिलांची अमानुषपणे हत्या करून मुलाने कुत्र्याला खाऊ घातले मांस\nरायफल स्वच्छ करताना गोळी सुटल्याने पोलिस जवानाचा मृत्यू\nमी आजवर देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा मुख्यमंत्री पाहिला नाही : केंद्रीय मंत्री अमित शहा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://vidarbhakranti.com/?m=20200508", "date_download": "2020-05-29T13:30:20Z", "digest": "sha1:3QZLT6IYZMYNVOZGL4L4KBPTAJ2TF5CO", "length": 12354, "nlines": 92, "source_domain": "vidarbhakranti.com", "title": "May 8, 2020 9:55 pm – विदर्भ क्रांती", "raw_content": "\nआदिवासी विद्यार्थी संघाकडून व्येंकटापूर येथील गोरगरिबांना जीवनावश्यक वस्तूंचे किट्स वाटप\nआदिवासी व��द्यार्थी संघाचं प्रयत्नाने मृत महिलेचा शव पोहोचला घरी\nस्थानिकांचे जीवनमान सुधारण्यासाठी दुग्ध व्यवसायाला चालना द्या… मंत्री सुनील केदार\nसिरोंचा तालुक्यातील बी.एस.एन.एल.ची इंटरनेट सेवा ठरली कुचकामी \nतालुका स्तरावर आदिवासी विकास मंडळ खरेदी करणार मका\nभाजीपाला व जीवनावश्यक वस्तूंच्या माध्यमातून कोरोना संसर्गाचा गडचिरोली जिल्ह्याला धोका ….\nविदर्भक्रांती न्यूजनेटवर्क….. भाजीपाला व जीवनावश्यका वस्तूंच्या माध्यमातून कोरोना संसर्गचा गडचिरोली जिल्ह्याला धोका प्रशासनाला सहकार्य करण्याचे रुचित वांढरे यांची नागरिकांना आवाहन गडचिरोली 08 : भारत देशा पाठोपाठ जगा मद्ये कोरोना या महामारीचे थैमान माजले आहे. या कोरोना रोगाचा संसर्ग विविध माद्यमातून होत असल्याचा लक्षात आलेला आहेत. सद्या महाराष्ट्र राज्यात 6 जिल्हे ग्रीन झोन मद्ये असून त्यातील […]\nगडचिरोली जिल्ह्यात व्यवसाय तसेच दुकाने सुरू करण्यास परवानगी….दीपक सिंगला जिल्हाधिकारी गडचिरोली\nविदर्भक्रांती न्यूजनेटवर्क…. गडचिरोली जिल्हयात व्यवसाय तसेच दुकाने सुरू करण्यास परवानगी मात्र खबरदारी घेणे व निर्देशांचे पालन करणे बंदनकारक असेल – दीपक सिंगला, जिल्हाधिकारी गडचिरोली : जिल्हयातील संचार बंदीमध्ये काही प्रमाणात सूट देवून काही व्यवसाय व दुकाने सुरू कण्याबाबतचे नवे आदेश जिल्हाधिकारी दिपक सिंगला यांनी दिले आहेत. मात्र सूट दिलेल्या ठिकाणी कोरोना संसर्ग न होणेकरीता आवश्यक […]\nआरडा येथे मासेमारी करणाऱ्या इसमाची प्राणहिता नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू\nविदर्भक्रांती न्यूजनेटवर्क. सिरोंचा….सिरोंचा तालुक्यातील आरडा येथील एका मासेमारी करणाऱ्या इसमाची प्राणहिता नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली.प्राप्त माहितीनुसार आरडा या गावातील बापू मदनय्या चेवला वय 50 हे प्राणहिता नदीत मासेमारी करतांना तोल जाऊन नदीत बुडाल्याने दुर्दैवी मृत्यू झाले. घटनेची माहिती आरडा ग्राम पंचायतीचे प्रभारी सरपंच बापू रंगूवार यांना मिळाली असता त्यांनी घटनास्थळी पोहोचून प्राणहिता […]\nआपला विदर्भ छत्तीसगड ताज्या घडामोडी तेलंगणा देश महाराष्ट्र मुलाखत राशिभविष्य रोजगार वार्ता संपादकीय\nअंजली तेंडुलकर अहमदनगरच्या शेतकऱ्यांमध्ये, सेंद्रिय शेतीला भेट\nहमदनगर : मास्टर ब्लास्टर ��चिन तेंडुलकर सामाजिक उपक्रमात अग्रेसर आहे. आपल्या खासदार निधीतून त्याने अनेक ठिकाणी निधी दिलाय. मात्र त्याची पत्नी अंजली तेंडुलकर यांनीही त्याच्या पावलावर पाऊल टाकलं आहे. अंजली यांनी अहमदनगर जिल्ह्यातील सेंद्रिय शेतीची पाहणी करुन शेतकर्‍यांच्या मदतीसाठी हात पुढे केला. अंजली यांच्या स्नेही क्लिया इथे सेंद्रिय शेतीचा प्रचार आणि प्रसार करत आहेत. अंजली […]\nकरवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर परिसर पूर्ण प्लास्टिकमुक्त झाला आहे\nमंगळवेढ्याच्या स्पेशल हुरडा पार्ट्याना सुरुवात\nअमेरिकेचा पाकवर ड्रोन हल्ला, हक्कानीचा म्होरक्या ठार\nप्रीती झिंटांच्या संघात पोहोचला काश्मीरचा क्रिस गेल, लगावतो १००-१००मीटर लांब षटकार\nमुंबई : जम्मू-काश्मीरचा क्रिकेटर परवेझ रसूल आणि मध्यमगती गोलंदाज उमर नजीर यांना यंदाच्या आयपीएलच्या लिलावात कोणी विकत घेतले नाही. मात्र मंजूर अहमद डारला पहिल्यांदा आयपीएलमध्ये प्रवेश मिळाला. मंजूरला किंग्ज इलेव्हन पंजाबने १० लाख रुपयांना विकत घेतले. मंजूरने मुलाखतीत म्हटले होते, माझे लक्ष्य सध्या आयपीएल इतकेच आहे. गेल्या वर्षी पुणे वॉरियर्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्याकडून खेळलेल्या […]\nउद्या भारत-पाकिस्तान सेमीफायनल रंगणार, पाहा किती वाजता सुरु होणार मॅच\nएनआयएसाठी ‘मोस्ट वॉ़न्टेड’ अब्दुल मुश्ताक कुरेशीला अटक\nमुंबई : मुंबईतील २००६ रेल्वे ब़ॉम्बस्फोटाचा आरोपी इंडियन मुजाहिद्दीन या अतिरेकी संस्थेचा सभासद असलेल्या अब्दुल मुश्ताक कुरेशीला दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने अटक केली आहे. दरम्यान या दहशतवाद्यावर NIA ने ४ लाखांचे बक्षीस ठेवलं होतं. तर इंटरपोलने सुद्धा कुरेशीविरोधात विरोधात रेड कॉर्नर नोटीस काढली होती. अब्दुल कुरेशी हा बॉम्ब बनविण्यात एक्स्पर्ट अब्दुल कुरेशी हा बॉम्ब बनविण्यात […]\nशिर्डीत बनावट व्हीआयपी पास बनवून भाविकांची लूट\nया इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो गडचिरोली न्यायालयाअंतर्गत मर्यादित राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/youth", "date_download": "2020-05-29T15:01:24Z", "digest": "sha1:I5SNVKHOSFBW46JHGJ3XJSINFE7VPUZT", "length": 5970, "nlines": 88, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nदुचाकी दुभाजकावर आदळली; तीन तरुण ठार\nक्वारंटाइन तरुणांचे ‘वर्क फॉर आपली शाळा’\nक्वांरटाइन सेंटरमधील महिलेचा आंघोळ करतानाचा व्हिडिओ बनवला\nक्वांरटाइन सेंटरमधील महिलेचा आंघोळ करतानाचा व्हिडिओ बनवला\nआत्महत्येनंतर 'तो' तरुण निघाला ‘निगेटिव्ह’\nआता पायी जाण्याशिवाय पर्याय नाही; तरुण-तरुणींची व्यथा\n१८ वर्षीय ठाणेकर तरुणाच्या उद्योगात टाटांची गुंतवणूक\n‘कोव्हिड बस’साठी सारोळ्याच्या युवकाचे योगदान\nमहाराष्ट्राला जगभर पोहोचवणारे 'डिजिटल'कर्मी\nशाओमीचा Mi10 यूथ एडिशन लाँच, पाहा किंमत\nfake alert: मध्य प्रदेशात सफाई कर्मचाऱ्यावरील हल्ल्याचा व्हिडिओ भाजप-मुस्लिम खोट्या दाव्यासह व्हायरल\nछपरा: तरुणीवर सामूहिक बलात्कार, व्हिडिओही बनवला\nप्रियंकाची व्हर्च्युअल क्लासेस घेणाऱ्या मुलांना मदत\nकरोना विषाणूवर मुंबईच्या तरुणानं शोधला उपाय\nतो मुंबईहून वाराणसीला पायी गेला, घरात घेतलेच नाही\nतो मुंबईहून वाराणसीला पायी गेला, घरात घेतलेच नाही\nऔरंगाबादमध्ये दुचाकीस्वारांचा पोलिसांवर लाठीहल्ला\nसंतापजनक; औरंगाबादमध्ये दुचाकीस्वारांचा पोलिसांवर लाठीहल्ला\nगरजूंना अन्नदान करून परतताना अपघात; दोन तरुण ठार\nकरोना पसरवण्याचा संशय, जमातीचा मारहाणीत मृत्यू\nकरोना पसरवण्याचा संशय, जमातीचा मारहाणीत मृत्यू\nआव्हाड, तुमचा दाभोळकर करू; सोशल मीडियावर धमक्या\nकरोनामुळे ७ वर्षांनी सापडला बेपत्ता मुलगा\nकरोनामुळे ७ वर्षांनी सापडला बेपत्ता मुलगा\nमृतदेह उचलायला माणसं नाहीत हे साफ खोटं; सांगतोय जर्मनीतील मराठी तरूण\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://ayushdarpanmarathi.blogspot.com/2016/09/blog-post_8.html", "date_download": "2020-05-29T14:15:05Z", "digest": "sha1:CPCZIQWO66DKMNYQF4U2VAZDVNVW2K2C", "length": 13209, "nlines": 174, "source_domain": "ayushdarpanmarathi.blogspot.com", "title": "आयुष दर्पण: मुळव्याध होण्याच्या पुर्विची लक्षणे", "raw_content": "\nहा ब्लॉग मराठी लोकांसाठी असून, याची निर्मिती तथा संपादन आयुष दर्पण या स्वास्थ पत्रिका द्वारे केले जाते . आमचा उद्देश सामाजिक माहिती पोहोचविने असून आम्ही त्या साठीच कार्यरत आहोत . www.ayushdarpan.org\nआमचे दुसरे वेब साईट्स\nमराठी आयुष दर्पण WordPress\nआयुष दर्पण बातमी पत्र\nसलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला\nसलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला\nमुळव्याध होण्याच्या पुर्विची लक्षणे\n😁 मुळव्याध होण्याच्या पुर्विची लक्षणे 😁\nमुळव्याधचा त्रास होण्यापुर्वी भुक कमी होणे, मल साफ न होणे, मांड्या गळुन जाणे, पिंडरया दुखणे, चक्कर येणे, अंगास ग्लानी वाटणे, डोळे सुजणे, मलावरोध असणे वा पातळ मल होणे, आतड्यात कुरकुर शब्द होणे, पोटात गुडगुड होणे, वजन कमी होणे, ढेकरा फार येणे, लघ्विला अधिक होणे, मल कमी प्रमाणात तयार होणे, अन्नावर वासना नसणे, घशाशी आंबट येणे, पाठ उरप्रदेशी दुखणे, आळस, शरीराचा रंगात बदल, इंद्रिय निशक्त होणे, राग फार येणे, इतर आजार होतील अशी भिती वाटणे अशी लक्षणे मुळव्याध होण्यापुर्वी कमी अधिक प्रमाणात दिसतात. यातील जेवढी जास्त लक्षणे दिसतात. तेवढा आजार जास्त बलवान असतो. मुळव्याध होण्याच्या पुर्विच अटकाव घालता येतो. पण बहुतेक वेळा रक्त पडायचे स्वतः थांबत नसताना उपचाराचा विचार केला जातो. तोपर्यंत भुक कमी झाल्याने आजार लगेच पुर्ण दुरूस्त होत नाही.उपचाराने रक्त पडायचे थांबते पण आजाराचा पुनरूद्भव टाळण्यासाठी भुक वाढविणे आवश्यक असते. भुक वाढली असता पुन्हा त्रास सहज होत नाही. भुक कमी असेल तर पुन्हा पुन्हा त्रास सहन करावा लागतो. आयुर्वेद औषधी उपचारही सल्ल्याशिवाय घेउ नयेत. कारण काही औषधी गरम गुणधर्माच्या असल्याने त्रास वाढण्याचा धोका असतो. चांगल्या ताकाचा उपयोग आहारात थोडे शेंदेलोण घालुन करावा. ताकाने भुक वाढावयास मदत होते..\nश्री विश्वसंस्कृती आयुर्वेद नांदेड\nLabels: आयुर्वेद, आहार, व्याधी\nगर्भ संस्कार लेखन माला\nगर्भ संस्कार लेखन माला (26)\nबल (शक्ती)कमी करणारी कारणे\nसुख प्रसव आणि संगोपन काळाची गरज –भाग दुसरा\nसुख प्रसव आणि संगोपन – काळाची गरज\nमुळव्याध होण्याच्या पुर्विची लक्षणे\n*आयुमित्र* *शेतकरी असंसर्गजन्यव्याधी आणि आयुर्वेद* मित्रांनो, सध्या महाराष्ट्र, मध्यप्रदेश ह्या राज्यांमध्ये अन्नदात्याचे आंदोलन सु��ू आह...\nविषबाधा. होम मिनिस्टर च्या कार्यक्रमातून घरोघरी पोहोंचलेल्या आदेश बांदेकर या प्रसिध्द अभिनेत्यास दुधी च्या रसातून विषबाध...\nपंचमहाभूत आणि आपले आरोग्य\nपंचमहाभूतांचे वर्णन मुख्यतः आयुर्वेद व आध्यत्मशास्त्र ह्यात आढळून येते. विश्वातील सर्व घटक हे पंचमहाभूतांनीच बनलेले आहे असे हे शास्रे...\nसुप्रजननासाठी गर्भिणी आहार अन्नात भवन्ति भूतानि | अन्नाद्वारे सर्व प्राणि मात्रांची निर्मिती व वाढ होते. अन्न हेच आपल्या अस्तित...\nनखदर्पण हातांवरील रेषांप्रमाणेच नखांवरुनही भविष्य जाणून घेता येते. अस म्हणतात कि चेहरा हा मनाचा आरसा असतो, तर नख हे मन व शरीर दोघांचेही प्...\nपित्त प्रकोपक आहार आने विहार केल्याने त्वचाश्रित भ्राजक पित्त प्रकोपित होते वायु सह मिसलून ते केसाची मुले (रोमकूप) ख़राब करते व केस गलु ला...\n॥ एकांगवीर रस ॥\n॥ एकांगवीर रस ॥ शुद्धगन्धं मृतं सूतं कांतं वंगं च नागकम्‌ ताम्रं चाभ्रं मृतं तीक्ष्णं नागरं मरिचं कणा ॥ सर्वमेकत्र संचूर्ण्यं भावयेच्च...\nआम्लपित्त / हायपर अ‍ॅसिडीटी\nआम्लपित्त / हायपर अ‍ॅसिडीटी आपल्या पचनसंस्थेत मुख, अन्ननलिका, जठर, लहान आतडे, मोठे आतडे इत्यादी अवयव आहेत. यापैकी जठराशी संबंधित असणारी...\nचांगल खा, चांगल दिसा \nचांगल खा, चांगल दिसा जैसा खाये अन्न वैसा होवे मन ही हिंदी म्हण आपण कधीना कधी ऐकली असेलच . पण आपण जसा आहार घेतो त्याचा प्रभाव आपल्या सौं...\nआपले लेख पाठविण्याकरिता कृपया word file मध्ये type करून खालील पत्त्यावर पाठवावीत\nलेखन प्रकाशित करण्याचे पूर्ण निर्णय संपादक घेतिल.\nलेखन कुणाचेही लेख चोरून पाठवलेले नसावे .\nआयुर्वेद , योग, आरोग्य, आहार , शेती, सामजिक विषय, पंचांग, या विषयावर आधारित असावे\nडॉ . सुशांत शशिकांत पाटील\nऔषधी गर्भसंस्कार उत्पादने व प्रचलित मासानुमासिक पाठ, एक तौलनिक अभ्यास \nऔषधी गर्भसंस्कार उत्पादने व प्रचलित मासानुमासिक पाठ, एक तौलनिक अभ्यास (फक्त वैद्यकीय व्यावसायिकांसाठी) तौलनिक अभ्यास (फक्त वैद्यकीय व्यावसायिकांसाठी) तौलनिक अभ्यास \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=53&Itemid=240&limitstart=1", "date_download": "2020-05-29T14:29:04Z", "digest": "sha1:U2QAXKJKEW6X6QHKCOQ3EX4AI5CBBNJY", "length": 4361, "nlines": 50, "source_domain": "saneguruji.net", "title": "पित्याची शेवटची देणगी", "raw_content": "शुक्रवार, मे 29, 2020\n‘माझ्या घरी आता का��ी नाही. लग्नाच्या वेळेस बाबांनी शेत विकले. आता काय विकणार\n‘वाडा विका म्हणावे. उद्या ते मेले म्हणजे तेथे कोण आहे राहायला ते मी काही एक ऐकणार नाही. माहेरी कधी जातेस बोल.’\n‘दोन दिवसांची मुदत देतो. काय ते ठरव.’\nसासूही घरात छळी. गड्यासारखी तिला राबवी. जिच्यावर पतीचे प्रेम नाही, तिच्यावर इतर मंडळी तरी का लोभ करतील प्रेमाची बाजू तेथे कोण घेणार प्रेमाची बाजू तेथे कोण घेणार इतर नोकरचाकरही तिचा अपमान करीत.\nएके दिवशी कपाळ दुखत होते म्हणून प्रेमा खोलीत जाऊन पडली, तर सासूने गहजब केला. नाही नाही ते सुनेला ती बोलली. इतक्यात श्रीधरही आला. आईचे बोलणे ऐकून तोही खवळला. तो प्रेमाच्या अंगावर धावून गेला. त्याने तिला बकोटी धरून ओढीत आणले.\n‘कपाळ दुखते म्हणे. ह्या भिंतीवर आपटतो ये ते कपाळ, म्हणजे राहील. का देऊ डाग खबरदार पुन्हा दिवसा निजलीस तर खबरदार पुन्हा दिवसा निजलीस तर रात्रीही बारा वाजेपर्यंत काम केले पाहिजे. पहाटे चारला उठले पाहिजे. तुला हंटर हवा, हंटर. चाबकाने फोडीन बघ. याद राख. माहेरी जा म्हटले, तर जात नाही. बापाची इस्टेट वाचवायला बघते; परंतु तुझी चामडी नाही वाचणार. चामडी लोळवीन. नाही तर ब-या बोलाने माहेरी जा. घेऊन ये दागिने. जाशील की नाही रात्रीही बारा वाजेपर्यंत काम केले पाहिजे. पहाटे चारला उठले पाहिजे. तुला हंटर हवा, हंटर. चाबकाने फोडीन बघ. याद राख. माहेरी जा म्हटले, तर जात नाही. बापाची इस्टेट वाचवायला बघते; परंतु तुझी चामडी नाही वाचणार. चामडी लोळवीन. नाही तर ब-या बोलाने माहेरी जा. घेऊन ये दागिने. जाशील की नाही\nअसे म्हणून त्याने तिच्या भराभर थोबाडीत मारल्या.\n‘बोल, जाशील ना माहेरी\n‘मी कधीचा सांगतो आहे. सांगतो आहे की नाही\n‘मग का नाही गेलीस मारू\n‘उद्या नाही. आज जा. आज चालती हो.’\nना सासर ना माहेर\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/narendra-modi-amit-shah-discuss-with-sharad-pawar-over-phone-call-amid-corona/", "date_download": "2020-05-29T13:53:19Z", "digest": "sha1:VRUXSQSNJJQLSUOKMUQPL33KPCD6VPWJ", "length": 12642, "nlines": 171, "source_domain": "policenama.com", "title": "PM मोदी आणि HM शाह यांची शरद पवार यांच्याशी महत्त्वाची चर्चा | narendra modi amit shah discuss with sharad pawar over phone call amid corona", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n‘आषाढी वारी यंदा पायी नाही’ वारकरी सांप्रदाय आणि उपमुख्यमंत्री अजित…\nभाजप नगरसेवकाचा हॉटेलमध्ये मृत्यू\n‘कोरोना’च्या ‘संकट��� परिस्थितीत अधिकाऱ्यांची ग्रामपंचायतमध्ये…\nPM मोदी आणि HM शाह यांची शरद पवार यांच्याशी महत्त्वाची चर्चा\nPM मोदी आणि HM शाह यांची शरद पवार यांच्याशी महत्त्वाची चर्चा\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी फोनवर चर्चा केली. यावेळी तिन्ही नेत्यांनी राज्यात वाढत असलेल्या कोरोनाच्या संकटाबाबत चर्चा केली. महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबईमध्ये कोरोनाबाधितांची संख्या सर्वाधिक आहे. ही संख्या इतर राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक आहे.\nदेशात महाराष्ट्रात कोरोना बाधितांची संख्या सर्वाधिक आहे.\nमहाराष्ट्रात दररोज नवीन प्रकरणे समोर येत आहे. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी शरद पवार यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याची माहिती मिळत आहे. यावेळी कोरोना नियंत्रणासाठीच्या उपाय योजनांबाबत तिन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. अमित शहा यांनी शरद पवार यांना फोन करून राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीची माहिती घेत उपाय योजनांवर चर्चा केली. यावेळी शरद पवार यांनी कोरोना नियंत्रणासाठी अनेक महत्त्वाच्या सूचनाही केल्या.\nदरम्यान, महाराष्ट्रातील कोरोनाबाधिताची संख्या 690 वर गेला आहे. तर राज्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 36 वर पोहचली आहे. पुणे विभागातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 107 वर गेली आहे. तसेच देशात आतापर्यंत 3374 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. मागील 24 तासात 472 नवे रुग्ण आढळून आले आहेत तर 11 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.\n‘लॉकडाऊन’मुळं जगभरात 40000 भारतीय नावीक जहाजांमध्ये अकडले, सरकारने दिला ‘हा’ विश्वास\nCoronavirus : हवेद्वारे पसरतोय ‘कोरोना’ व्हायरस ICMR नं दिलं ‘हे’ स्पष्टीकरण, जाणून घ्या\n‘पॅकेज’ संदर्भात अजित पवारांचं सूचक विधान, म्हणाले…\n राज्यातील 970 पोलिसांनी केली ‘कोरोना’वर मात,…\nLockdown : बनावट कागदपत्रांद्वारे E-Pass बनवून देणारे रॅकेट उद्धवस्त\nआबु आझमींसोबत वाद झाल्यानंतर महिला पोलिस अधिकार्‍याची तडकाफडकी बदली, भाजप नेते…\n होय, ‘त्या’ कुटुंबानं वेगळया पध्दतीनं मानले…\nवडिल गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणीत पंकजा ‘भावूक’\n‘जिंदगी कैसी ये पहेली’ ग���णं लिहिणारे प्रसिद्ध…\n‘बदलापूर’मध्ये न्यूड सीन्स दिल्यानंतर मिळाल्या…\n‘कोणसाबोत झोपले नाही, न्यूड झाले नाही म्हणून अनेक…\nएकाच फ्रेममध्ये दिसले ‘रामायण’चे…\n‘आशिकी’नंतर रातोरात स्टार झालेला राहुल रॉय लवकरच…\nपुणे : ‘प्रेमसंबंध तोडून टाक नाही तर मुस्लीम धर्म…\n29 मे राशिफळ : कन्या\nवुहाननं असं काय केलं की फक्त 2 आठवडयात सुमारे 65 लाख लोकांची…\n‘विस्फोटक’ IED नं भरलेली गाडी, बाईकची नंबर…\nप्रसिध्द ज्योतिषी बेजान दारूवाला यांचं…\nJ & K : IED स्पोटकांनी भरलेली गाडी निघाली 3 लाखांचे…\nBOI सह ‘या’ 2 सरकारी बँकांना मोठा झटका \nजर तुमच्या WhatsApp वर ‘हा’ मेसेज आलाय तर व्हा…\nरूग्णांचं ‘कोरोना’ टेस्ट सॅम्पल हिसकावून पळाले…\nआता ड्रोनव्दारे होणार औषधांची घरपोच ‘डिलिव्हरी’,…\nऑक्टोबरपर्यंत येऊ शकतं ‘कोरोना’ व्हायरसचं औषध,…\n‘आषाढी वारी यंदा पायी नाही’ \n‘या’ राज्यात झाडाखाली सुरू झालं 20 वर्षापुर्वीचं…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nप्रसिध्द ज्योतिषी बेजान दारूवाला यांचं ‘कोरोना’मुळं निधन,…\n1 जूननंतर महाराष्ट्र कसा असेल , मुख्यमंत्री ठाकरेंनी सांगितलं\nकेवळ ‘ताप’ मोजणं ही मोठी ‘चूक’, CM ठाकरेंनी…\n‘कोरोना’च्या ‘संकट’ परिस्थितीत अधिकाऱ्यांची…\nपुण्यातील येरवड्यात पुन्हा एका सराईत गुन्हेगाराचा निर्घृण खून, 15…\n29 मे राशिफळ : धनु\n19 वर्षांपूर्वी KBC मध्ये 1 कोटी जिंकणारा मुलगा आता बनला IPS जाणून घ्या कुठे झाली ‘पोस्टींग’\nवर्गाशिवाय शाळा सुरू होणार , जाणून घ्या राज्य सरकारचा ‘हा’ प्लॅन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/shocking-in-busy-street-men-tried-to-pull-model-skirt-1667692/", "date_download": "2020-05-29T14:39:10Z", "digest": "sha1:RHOFNSPPRSZGJAQ4ZGNKWPVADNIO2PQT", "length": 13811, "nlines": 202, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Shocking In busy street men tried to pull model skirt | धक्कादायक! दिवसाढवळया स्कुटी चालवत असताना मॉडेलचा स्कर्ट खेचण्याचा प्रयत्न | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात ४५ हजार चाकरमानी दाखल\nमाथेरानमधील घोडय़ांसाठी अनंत अंबानींकडून खुराक\nरिक्षातूनही आता करोना रुग्णांची वाहतूक\nधुळ्यात पोलिसाला करोनाची लागण\nभाडय़ाची दुकाने रिकामी होण्यास सुरुवात\n स्कुटी चालवत असताना दिवसाढवळया मॉडेलचा स्कर्ट खेचण्याचा प्रयत्न\n स्कुटी चालवत असताना दिवसाढवळया मॉडेलचा स्कर्ट खेचण्याचा प्रयत्न\nदेशभरात महिलांविरोधातील गुन्ह्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये एका मॉडेल आणि ब्लॉगरने सोशल मीडियावरुन तिच्याबरोबर घडलेला धक्कादायक प्रकार उघड केला आहे.\nदेशभरात महिलांविरोधातील गुन्ह्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये एका मॉडेल आणि ब्लॉगरने सोशल मीडियावरुन तिच्याबरोबर घडलेला धक्कादायक प्रकार उघड केला आहे. इंदूरमध्ये दिवसाढवळया वर्दळीच्या रस्त्यावर दोन आरोपींनी या मॉडेलचा विनयभंग केला.\nही मॉडेल तिची स्कूटर चालवत असताना दोन अज्ञात आरोपींनी तिचा स्कर्ट खेचण्याचा प्रयत्न केला. यावेळी झालेल्या अपघातात ही मॉडेल जखमी झाली असून तिने टि्वटरवरुन ही संपूर्ण घटना कथन करताना जखमी झाल्याचे फोटोही पोस्ट केले आहेत. दरम्यान मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांची या घटनेची गंभीर दखल घेतली असून लवकरात लवकर आरोपींना अटक होईल असे सांगितले आहे.\nमी स्कूटर चालवत असताना दोघांनी ‘दिखावो इसके नीचे क्या हैं’ असे म्हणत माझा स्कर्ट खेचण्याचा प्रयत्न केला. मी त्यांना रोखण्याचा प्रयत्न करत असताना माझा तोल जाऊन मी स्कूटरवरुन खाली पडले. इंदूरमधल्या वर्दळीच्या रस्त्यावर हा संतापजनक प्रकार घडला. त्यावेळी तिथे उपस्थित असणाऱ्या कोणीही आरोपींना रोखण्याचा प्रयत्न केला नाही असे या मॉडेलने सांगितले.\nयह एक शर्मनाक हरकत है, इनको ढूँढ कर जल्द से जल्द कार्यवाही की जाए @IndoreCollector @DGP_MP तुरंत कार्यवाही करे एवं मुझे इस विषय पर जानकारी दे @IndoreCollector @DGP_MP तुरंत कार्यवाही करे एवं मुझे इस विषय पर जानकारी दे\nया घटनेने मी सुन्न झाले आहे. गुन्हा करणारे पळून गेले. मी त्यांच्या गाडीचा नंबरही पाहू शकले नाही. इतेक मला असहाय्य कधीच वाटले नव्हते. फक्त बसा आणि बघा असा माझा स्वभाव नाहीय. ते पळून गेले पण मी काही करु शकले नाही. मी काय घालावे हा माझा प्रश्न आहे. मी स्कर्ट घातला म्हणून माझ्याबरोबर असं वागण्याचा अधिकार त्यांना कोणी दिला असा सवाल या मॉडेलने केला आहे.\nमी खाली पडल्यानंतर एक काका माझ्या मदतीला आले. मी स्कर्ट घातला होता म्हणून माझ्याबरोबर असा प्रकार घडला असे त्यांनी सांगितले. समजा मी त्या वर्दळीच्या रस्त्यावर नसते, एखाद्या निर्जन रस्त्यावर असते तर काय घडले असते, कल्पना करा असे या मॉडेलने म्हटले आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nगर्लफ्रेण्डला भेटायला बिहारला जायचंय; बॉयफ्रेण्डच्या विनंतीवर सोनू सूद म्हणतो...\nअपेक्षा सोडली; अक्षय कुमारच्या 'पृथ्वीराज चौहान'चं भव्य सेट पाडणार\nविराटने अनुष्काला घटस्फोट द्यावा, भाजपा आमदाराची 'त्या' वादावरुन मागणी\n'तुमची नेहमी आठवण येते'; विलासरावांच्या जयंतीनिमित्त रितेश भावूक, पाहा व्हिडिओ\nफक्त एक काॅल करा; सोनू सूदचं स्थलांतरितांना मदतीचं आश्वासन\nबदलापूरची जांभळं पिकली झाडावरती..\nटाळेबंदीत बंदोबस्तासह गुन्हेगारीस आळा घालण्याचे आव्हान\nरिक्षातूनही आता करोना रुग्णांची वाहतूक\nसांस्कृतिक नगरांमधल्या कट्टय़ांचा ऑनलाइन आविष्कर\nमाथेरानमधील घोडय़ांसाठी अनंत अंबानींकडून खुराक\nमासळी लिलाव बाजार बंद\nसुविधाच नसताना ऑनलाइन शिक्षणाचा घाट\n1 १९ व्या शतकात जन्मलेल्या शेवटच्या महिलेचं वयाच्या ११७ व्या वर्षी निधन\n2 चीनमधील २२ तर भारतातील १९ कोटी लोक बँकेपासून वंचित\n3 सरन्यायाधीश दिपक मिश्रांच्या कोर्टात आजपासून जाणार नाही; कपिल सिब्बलांची घोषणा\nVIDEO: गिरीश कुबेरांनी वाङ्‌मयचौर्य केले का", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/crpf-soldiers", "date_download": "2020-05-29T12:37:06Z", "digest": "sha1:GQLYXS53RCETKNPHMAIPTKICFWOXIDV6", "length": 6209, "nlines": 127, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "CRPF soldiers Archives - TV9 Marathi", "raw_content": "\nLockdown 5 | केंद्राकडून लॉकडाऊन 5 ची तयारी पूर्ण\nकोरोना लढाईला बळ, ठाकरे सरकारकडून बंधपत्रित डॉक्टरांच्या मानधनात मोठी वाढ\nआळंदी आणि देहूच्या पादुका दशमीला पंढरपूरला जाणार, हेलिकॉप्टर, विमान किंवा अन्य वाहनाचा पर्याय\nVIDEO: श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांकडून CRPF च्या जवानांवर ग्रेनेड हल्ला\nLockdown 5 | केंद्राकडून लॉकडाऊन 5 ची तयारी पूर्ण\nकोरोना लढाईला बळ, ठाकरे सरकारकडून बंधपत्रित डॉक्टरांच्या मा��धनात मोठी वाढ\nआळंदी आणि देहूच्या पादुका दशमीला पंढरपूरला जाणार, हेलिकॉप्टर, विमान किंवा अन्य वाहनाचा पर्याय\nसंपादकांच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांकडून शिक्षणाबाबत चिंता व्यक्त, पुढील निर्णयासाठी केंद्राकडे लक्ष\nकोल्हापुरात 15 दिवस महापुरात बुडालेल्या गावाला धडा, पावसाळ्यापूर्वी स्थलांतराला सुरुवात\nLockdown 5 | केंद्राकडून लॉकडाऊन 5 ची तयारी पूर्ण\nकोरोना लढाईला बळ, ठाकरे सरकारकडून बंधपत्रित डॉक्टरांच्या मानधनात मोठी वाढ\nआळंदी आणि देहूच्या पादुका दशमीला पंढरपूरला जाणार, हेलिकॉप्टर, विमान किंवा अन्य वाहनाचा पर्याय\nसंपादकांच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांकडून शिक्षणाबाबत चिंता व्यक्त, पुढील निर्णयासाठी केंद्राकडे लक्ष\nपुण्यातील प्रसिद्ध तुळशीबाग एक जूनपासून पुन्हा सुरु\nCorona : पुण्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ, रुग्णांचा आकडा 7012 वर\nCorona | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील कर्मचाऱ्यांना मार्गदर्शक सूचना\nटोळधाडीचं महाराष्ट्रावर संकट, कीटकनाशकांचा मारा, अग्निशमन बंब, ड्रोन सज्ज : कृषीमंत्री\nपुण्यातील मुख्य मार्केट यार्डातील फळ आणि भाजीपाला मार्केट रविवारपासून सुरु\nLockdown Effect : पुण्यातील 68 हजार आयटी कर्मचारी चिंतेत, पगार आणि कामगार कपातीचे संकट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/migrant-worker-commits-suicide", "date_download": "2020-05-29T13:48:41Z", "digest": "sha1:NV7SV4LZEZKJ35AK3MCJ6BUS4JBW5F3O", "length": 6438, "nlines": 128, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Migrant worker commits suicide Archives - TV9 Marathi", "raw_content": "\nपुढील 5 दिवसात जेलमध्ये हजर राहा, कोर्टाचे अरुण गवळीला आदेश\nअहमदनगरमध्ये भाजी विक्रेत्या महिलेकडून 4 जणांना कोरोना संसर्ग, 15 जणांचा अहवाल बाकी\nLockdown Effect | इतिहासात पहिल्यांदाच उन्हाळ्यात नागपूरच्या रस्त्यांवर शीतपेयांची दुकानं नाही\nहैदराबादेतून 450 किमी चालत वर्ध्यात पोहोचला, गोंदियाला जाताना थकला, वाटेतच गळफास\nहैदराबाद येथून 450 किमी चालत आलेल्या मजुराने (Migrant worker commits suicide ) नागपूर-वर्धा सीमेवर एका झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.\nपुढील 5 दिवसात जेलमध्ये हजर राहा, कोर्टाचे अरुण गवळीला आदेश\nअहमदनगरमध्ये भाजी विक्रेत्या महिलेकडून 4 जणांना कोरोना संसर्ग, 15 जणांचा अहवाल बाकी\nLockdown Effect | इतिहासात पहिल्यांदाच उन्हाळ्यात नागपूरच्या रस्त्यांवर शीतपेयांची दुकानं नाही\nLockdown 5 | केंद्राकडून लॉकडाऊन 5 ची तयारी पूर्ण\nकोरोना लढाईला बळ, ठाकरे सरकारकडून बंधपत्रित डॉक्टरांच्या मानधनात मोठी वाढ\nपुढील 5 दिवसात जेलमध्ये हजर राहा, कोर्टाचे अरुण गवळीला आदेश\nअहमदनगरमध्ये भाजी विक्रेत्या महिलेकडून 4 जणांना कोरोना संसर्ग, 15 जणांचा अहवाल बाकी\nLockdown Effect | इतिहासात पहिल्यांदाच उन्हाळ्यात नागपूरच्या रस्त्यांवर शीतपेयांची दुकानं नाही\nLockdown 5 | केंद्राकडून लॉकडाऊन 5 ची तयारी पूर्ण\nपुण्यातील प्रसिद्ध तुळशीबाग एक जूनपासून पुन्हा सुरु\nCorona : पुण्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ, रुग्णांचा आकडा 7012 वर\nCorona | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील कर्मचाऱ्यांना मार्गदर्शक सूचना\nटोळधाडीचं महाराष्ट्रावर संकट, कीटकनाशकांचा मारा, अग्निशमन बंब, ड्रोन सज्ज : कृषीमंत्री\nपुण्यातील मुख्य मार्केट यार्डातील फळ आणि भाजीपाला मार्केट रविवारपासून सुरु\nLockdown Effect : पुण्यातील 68 हजार आयटी कर्मचारी चिंतेत, पगार आणि कामगार कपातीचे संकट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/videos/flying-start-on-jammu-airport", "date_download": "2020-05-29T14:45:49Z", "digest": "sha1:G5IVAJMS6L4YF4YKFHYI7LN35HV2G4MS", "length": 6210, "nlines": 132, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "जम्मू विमानतळावरील सर्व उड्डणं पुन्हा सुरू", "raw_content": "\nआमदार अबू आझमींविरोधात गुन्हा दाखल, महिला पोलिसाला अपशब्द वापरल्याचा आरोप\nहोम क्वारंटाईनचा नियम मोडला, वर्ध्यातील कुटुंबाला 40 हजारांचा दंड\nमाझा मित्र आधी हुशार होता, आता काय झालंय कळत नाही, फडणवीसांना तीन पुस्तकं पाठवणार : हसन मुश्रीफ\nजम्मू विमानतळावरील सर्व उड्डणं पुन्हा सुरू\nआमदार अबू आझमींविरोधात गुन्हा दाखल, महिला पोलिसाला अपशब्द वापरल्याचा आरोप\nहोम क्वारंटाईनचा नियम मोडला, वर्ध्यातील कुटुंबाला 40 हजारांचा दंड\nमाझा मित्र आधी हुशार होता, आता काय झालंय कळत नाही, फडणवीसांना तीन पुस्तकं पाठवणार : हसन मुश्रीफ\nकोरोनाचा फटका, मुंबईतील मान्सूनपूर्व कामांचा वेग मंदावला\nपुढील 5 दिवसात जेलमध्ये हजर राहा, कोर्टाचे अरुण गवळीला आदेश\nआमदार अबू आझमींविरोधात गुन्हा दाखल, महिला पोलिसाला अपशब्द वापरल्याचा आरोप\nहोम क्वारंटाईनचा नियम मोडला, वर्ध्यातील कुटुंबाला 40 हजारांचा दंड\nमाझा मित्र आधी हुशार होता, आता काय झालंय कळत नाही, फडणवीसांना तीन पुस्तकं पाठवणार : हसन मुश्रीफ\nकोरोनाचा फटका, मुंबईतील मान्सूनपूर्व कामांचा वेग मंदावला\nपुण्यातील प्रसिद्ध तुळशीबाग एक जूनपासून पुन्हा सुरु\nCorona : पुण्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ, रुग्णांचा आकडा 7012 वर\nCorona | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील कर्मचाऱ्यांना मार्गदर्शक सूचना\nटोळधाडीचं महाराष्ट्रावर संकट, कीटकनाशकांचा मारा, अग्निशमन बंब, ड्रोन सज्ज : कृषीमंत्री\nपुण्यातील मुख्य मार्केट यार्डातील फळ आणि भाजीपाला मार्केट रविवारपासून सुरु\nLockdown Effect : पुण्यातील 68 हजार आयटी कर्मचारी चिंतेत, पगार आणि कामगार कपातीचे संकट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://worldwarthird.com/index.php/2018/10/15/us-peace-envoy-holds-talks-with-taliban-in-qatar-marathi/", "date_download": "2020-05-29T13:18:51Z", "digest": "sha1:A3SAZWFION4BFJEAPYZJZUNGNL33N772", "length": 17356, "nlines": 156, "source_domain": "worldwarthird.com", "title": "कतारमध्ये अमेरिका व तालिबानची चर्चा Marathi » Third World War - News & Effects", "raw_content": "\nवॉशिंग्टन - उघुरवंशी इस्लामधर्मियों पर चीन कर रहें बेरहम अत्याचारों की अमरिकी संसद ने गंभीरता…\nवॉशिंग्टन - उघुरवंशीय इस्लामधर्मियांवर चीन करीत असलेल्या अनन्वित अत्याचारांची गंभीर दखल अमेरिकेच्या संसदेने घेतली आहे.…\nवॉशिंग्टन - कोरोना वायरस की महामारी का फ़ैलाव करके चीन ने जानबूझकर हज़ारों अमरिकी नागरिकों…\nवॉशिंग्टन/तेहरान – ईरान नागरी परमाणु समझौते का उल्लंघन कर रहा होने का आरोप कर अमरीका…\nवॉशिंग्टन/तेहरान – इराण नागरी अणुकराराचे उल्लंघन करीत असल्याचा आरोप करुन अमेरिकेने बुधवारी इराणवरील निर्बंधांचा फास…\nदमास्कस - अमरीका ने पॅट्रियॉट हवाई सुरक्षा यंत्रणा सिरिया के ईशान्य भाग में तैनात की…\nवॉशिंग्टन - चीनने कोरोनाव्हायरसची साथ फैलावून हजारो अमेरिकी नागरिकांची जाणीवपूर्वक हत्या घडवली, असा घणाघाती आरोप…\nदमास्कस - अमेरिकेने पॅट्रियॉट हवाई सुरक्षा यंत्रणा सिरियाच्या ईशान्य भागात तैनात केली आहे. सिरियन कुर्दांच्या…\nकतारमध्ये अमेरिका व तालिबानची चर्चा\nवॉशिंग्टन – अफगाणिस्तानातील शांतीप्रक्रियेसाठी अमेरिकेने नियुक्त केलेले विशेष दूत झल्मे खलिलझाद यांची तालिबानबरोबर चर्चा पार पडली. कतारमध्ये झालेल्या या चर्चेनंतर खलिलझाद अफगाणिस्तानात आल्याच्याही बातम्या प्रसिद्ध झाल्या. गेल्या चार महिन्यात अमेरिकेने तालिबानबरोबर केलेली ही दुसरी चर्चा ठरते. या चर्चेचे तपशील उघड झालेले नाहीत. इतकेच काय पण अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयानेही या चर्चेबाबत कुठल्याही प्रकारची माहिती देण्याचे नाकारले.\n९/११ दहशतवादी हल्ला झाल्यानंतर अमेरिकेने अफगाणिस्तानात दहशतवादविरोधी युद्ध पुकारले होते. या युद्धाला १७ वर्षे उलटून गेली आहेत. तरीही हे युद्ध अमेरिका जिंकू शकलेली नाही. सध्या अफगाणिस्तानात सत्तेवर असलेले सरकार व अफगाणी लष्कर हे युद्ध खेळत असले तरी अमेरिकेने या युद्धात पूर्ण माघार घेतलेली नाही. गेल्या काही महिन्यांपासून तालिबानने अफगाणिस्तानात मुसंडी मारली असून अफगाणी लष्कराची अवस्था बिकट बनली आहे.\nतालिबानच्या हल्ल्यांचे सत्र तीव्र होत असतानाच, अमेरिकेने या दहशतवादी संघटनेशी चर्चा करण्याची तयारी दाखविली. अफगाणी सरकारनेही तालिबानला चर्चेचे आवाहन केले होते. अफगाणी सरकारचे आवाहन धुडकावणार्‍या तालिबानने गेल्या चार महिन्यात अमेरिकेशी दोन वेळा चर्चा करण्याची तयारी दाखविली. कतारमध्ये पार पडलेल्या चर्चेत नक्की काय झाले याची माहिती समोर आलेली नाही. पण अमेरिका व तालिबान करीत असलेल्या या चर्चेचे फार मोठे परिणाम समोर येऊ शकतात.\nकुठल्याही दहशतवादी संघटनेशी चर्चा करायची नाही, असे अमेरिकेचे राष्ट्रीय धोरण आहे. तर अमेरिकेने अफगाणिस्तानातून माघार घेतल्याखेरीज चर्चा शक्य नसल्याची ताठर भूमिका तालिबानने घेतली होती. पण दोन्ही पक्षांनी यापासून माघार घेऊन तडजोडीची तयारी दाखविल्याचे संकेत मिळत आहेत. सोव्हिएत रशियाने अफगाणिस्तानवर आक्रमण केल्यानंतर अमेरिकेनेच पाकिस्तानला हाताशी धरून तालिबानची निर्मिती केली होती. पण अफगाणिस्तानातील दहशतवादविरोधी युद्धात तालिबानचेच दहशतवादी अमेरिकन सैनिकांवर हल्ले चढवीत होते, हा अमेरिकेच्या धोरणाचा पराभव ठरतो, अशी टीका जगभरातून केली जात होती.\nतालिबानबरोबर अमेरिकेची चर्चा यशस्वी ठरली तरी अमेरिका काही अफगाणिस्तानातून माघार घेणे शक्य नाही. उलट अफगाणिस्तान अस्थिर राहिला तर ते अमेरिकेच्या हितसंबंधांसाठी उपयुक्त ठरेल, असा विश्‍लेषकांचा दावा आहे. असे असले तरी अफगाणिस्तानात निदान काही प्रमाणात स्थैर्य परतले तर अमेरिकेला आपली उद्दिष्टे साध्य करणे सोपे जाऊ शकते. अमेरिका त्यासाठीच तालिबानशी चर्चा करीत असल्याची दाट शक्यता या निमित्ताने समोर येत आहे.\nकतार में अमरीका और तालिबान में ��र्चा\nअपनी ही जनता की निगरानी कर रही चीन की हुकूमत को प्रगत तकनीक प्रदान करके मजबूत ना करें\nवॉशिंग्टन/बीजिंग - अमरिकी तकनीकी क्षेत्र…\nअमेरिका-इस्रायल-रशियाचे सिरियावर एकमत; इराणबाबत मतभेद\nजेरूसलेम - जगभरातील माध्यमे व विश्‍लेषकांचे…\nपिछले दस महीनों से मेक्सिको में चल रहे ‘ड्रग वॉर’ में २९ हजार से भी अधिक लोगों की बलि\nमेक्सिको सिटी - मेक्सिको में नशिलें पदार्थों…\nचीनने कोरोनाव्हायरसची माहिती दडविल्याने जगाला जबरदस्त किंमत चुकती करावी लागत आहे – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प\nवॉशिंग्टन - चीनने कोरोनाव्हायरसची माहिती…\nइराणविरोधात आघाडी उभारण्यासाठी अमेरिका मित्रदेशांची बैठक आयोजित करणार\nकैरो/वॉशिंग्टन/तेहरान - ‘आखातात स्थैर्य,…\nउत्तर कोरियन हुकूमशहांनी अण्वस्त्रबंदी मान्य करावी अन्यथा गद्दाफीप्रमाणे विनाशासाठी तयार रहावे – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बजावले\nवॉशिंग्टन - ‘‘अमेरिकेची मागणी मान्य करून…\nउजव्या गटांच्या निर्वासितविरोधी निदर्शनांमुळे जर्मनीच्या केम्निट्झ शहरात आणीबाणीची घोषणा\nकेम्निट्झ - इराक आणि सिरियातून आलेल्या…\nअमरिकी संसद में उघुर बिल पारित; तिब्बत की आज़ादी का विधेयक भी हुआ पेश\nअमेरिकेच्या संसदेत उघुर बिल मंजूर, तिबेटच्या स्वातंत्र्याचे विधेयक सादर\n‘कोरोना वायरस’ के ज़रिये चीन ने हज़ारों अमरिकन्स की हत्या करवाई – लेखक विश्‍लेषक गॉर्डन चँग का आरोप\nअमरीका ने ईरान पर निर्बंधों का शिकंजा और ज़ोर से कसा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://kalamnaama.com/2020/04/%E0%A4%A6%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%82/", "date_download": "2020-05-29T12:27:11Z", "digest": "sha1:7JIR5FVQYLX5DLLCRBEXQXZVINLTB3H3", "length": 15807, "nlines": 100, "source_domain": "kalamnaama.com", "title": "दधिचीची लेकरं ! – Kalamnaama", "raw_content": "\nआज मला आठवण येतेय ती सावित्रीबाईं फुलेंची.\nकारण सध्या माहोल दर्दभरा आहे. माहोल करोनाचा आहे.\n१२३ वर्षापूर्वी असंच यमाचं रौद्र रूप घेऊन प्लेग आला होता. सावित्रीबाईंनी पुण्याबाहेर प्लेगचं क्लिनिक उघडलं. ध्येय एकच – जनसेवा. ती काही डॉक्टर नव्हती. पण कुणीतरी तिला कळवलं, पुण्यात महारवाड्यात कुणा गायकवाड नावाच्या इसमाचा मुलगा प्लेगने तळमळतो आहे. ती उठली आणि थेट महारवाड्यात गेली. तिने त्या मुलाला स्वत:च्या पाठीवर घालून क्लिनिकमध्ये नेलं. त��च्या या कृतीने प्लेग चिडला असावा. त्याने सावित्रीला दंश केला. ती प्लेगने गेली. जनसेवेसाठी तिने प्लेगला स्वतःची आहुती दिली.\nहाफकिन हा गोरा माणूस मुंबईत येऊन प्लेगवर लस शोधत होता. ती बनवल्यावर इतर कोणावर प्रयोग करण्याआधी त्याने ती आधी स्वतःला टोचली. काय हिम्मत असेल लस कशी तयार होते हे मी सांगायची गरज नाही.\nडॉ. द्वारकानाथ कोटणीस ह्यांची कहाणी तुम्हाला ठाऊक असेलच. केवळ पंडित नेहरू आणि सुभाषचंद्र बोस यांच्या आवाहनाला मान देऊन ते चीनला गेले. जपान-चीन युद्ध पेटलं होतं. चीन तेंव्हा भारताचा मित्र होता. त्या युध्दात जखमी चीनी सैनिकांवर उपचार करण्यासाठी चार भारतीय डॉक्टर्स गेले होते. त्यात एक डॉ. कोटणीस होते. ते सैनिक ना आपल्या धर्माचे, ना आपल्या देशाचे, तरी त्यांच्यासाठी कोटणीसांनी स्वत:चे प्राण पणाला लावले. ह्याला खराखुरा मानवतावाद म्हणतात. माणसाने माणसासाठी धाव घेणं. या कामात अनेक वेळा त्यांनी न झोपता बहात्तर तास सलग काम केलं. ह्या श्रमापायी वयाच्या केवळ बत्तिसाव्या वर्षी ते गेले.\nयांना मी ‘दधिचीची लेकरं’ म्हणतो. देवांचा राजा इंद्र ह्याला जिंकता यावं म्हणून दधिचींनी प्राणत्याग केला आणि आपली हाडं इंद्राला वज्र बनवायला दिली. हा सर्वोच्च त्याग.\nआजही अशी दधिचीची लेकरं जगभर आहेत.\nआयर्लंड देशाचे अनेक डॉक्टर्स जगातल्या अनेक देशांत काम करतात. सध्या त्यातले अनेक त्यांच्या मायदेशी परतलेत. आपल्या देशातल्या रोग्यांची सेवा करण्यासाठी. त्यांचे पंतप्रधान स्वतः डॉक्टर. आपला मराठी माणूस डॉ. वराडकर. त्याने ठरवलं की आठवड्याचा एक दिवस कोरोना रोग्यांसाठी द्यायचा. हे सुरक्षित महालातून बाहेर पडून जीवाचा धोका पत्करणे आहे. ही वृत्ती सेहवागची आहे. आव्हानांचा स्वीकारं करायचा. पहिलं त्रिशतक पूर्ण करताना एकेरी धावेऐवजी षटकार ठोकायचा. पण वराडकरंचा हा षटकार मानवतेचा षटकार आहे. त्यातून जाणारा संदेश उच्च कोटीचा आहे.\nइटलीत शंभर डॉक्टर्स धारातीर्थी पडले. पण तरीही क्युबातून पन्नास डॉक्टर्स तिथे लढायला गेले. हे सर्व आधुनिक दधिची आहेत.\nआपल्याकडे कोवळी, नुकतीच डॉक्टर झालेली, पोस्ट ग्रॅज्युएशन करणारी पालिकेच्या हॉस्पिटल मधली साडेतीनशे लेकरं प्रत्यक्ष कोविड रोग्यांची सेवा करतायत. हीसुद्धा त्याच दधिची कुटुंबातली. त्यांना तर पर्याय नसतो. क्रिकेटमध्���े नवा खेळाडू आला की त्याला सिली पॉईंट किँवा शॉर्टलेगला उभं करतात. तिथे चेंडू लागायची शक्यता जास्त असते. तसंच ह्या शिकणाऱ्या डॉक्टरांचं आहे. हे पेशंटजवळ सिलीपॉईंटला असतात. जोखीम जीवाची असते.\nमाझा वर्गमित्र डॉ. सुभाष ओरस्कर हा एम डी आहे. तो आजही रोज चाळीस पेशंट तपासतो. खरं तर तो तसा धोकादायक वयातला. बरं, त्यातले बहुतेक रुग्ण हे चेस्ट इन्फेक्शनचे असतात.\nमी त्याला म्हटलं ,”तू हे जे करतोहेस त्याला शुरत्व म्हणायचं की वेडेपणा तुला दधिची व्हायचंय का तुला दधिची व्हायचंय का\nतो म्हणाला “कॅलक्युलेूटेड रिस्क. मी सर्व खबरदारी घेतो. अरे, आपली कोवळी मुलंमुली सिलीपॉईंटला उभे असताना आम्ही निदान सीमारेषेवर तरी फिल्डींग नको का करायला तंबूत किँवा कॉमेन्ट्री बॉक्समध्ये बसून कसं चालेल तंबूत किँवा कॉमेन्ट्री बॉक्समध्ये बसून कसं चालेल मग या मुलांनी का जीव धोक्यात घालावा मग या मुलांनी का जीव धोक्यात घालावा” मी त्याला सलाम ठोकला. कारण माझ्या मुलाच्या एका मित्राचा तोंडाचा कॅन्सर जेव्हा पुन्हा उफाळून आला होता तेव्हा त्याच्या डॉक्टरने त्याला तपासायला नकार दिला होता.\nह्याची दुसरी बाजू माझा दुसरा डॉक्टर वर्गमित्र दीपक हट्टंगडी मांडतो. तो त्याच्या नर्सिंग होममध्ये पेशंट तपासतो. तो म्हणतो “अनेक डॉक्टर्सना काम करायचंय. पण बऱ्याचदा वेगवेगळ्या अडचणी येतात. एका मित्राच्या नर्सिंग होम मध्ये दोन गंभीर अवस्थेतले रोगी आले. ते जगू शकले नाहीत. मरणानंतर ते कोरोनासाठी पॉझिटीव्ह निघाले. त्याबरोबर इतर पेशंटनी नर्सिंग होमवर केस टाकायची धमकी दिली. बरं, ज्यांची क्लिनिक्स सोसायटीत आहेत त्या बऱ्याच सोसायट्या त्यांना प्रॅक्टिस सुरू करू देत नाही आहेत. आमच्या नर्सिंग होमची नर्स घरी गेली तर तिला सोसायटीत घेतलं जात नाही. अनेक अडचणी आहेत. सांगायचं काय तर सर्वच खेळाडू तंबूत बसलेले नाहीत. त्यांनाही क्षेत्ररक्षणाला यायचं आहे.”\nहे अगदी खरंय. सर्वात दांभिक आपण मध्यमवर्गीय सुखवस्तू सोसायटीत राहणारी मंडळी आहोत. अत्यंत भित्रे आणि कातडीबचाऊ. बिरबलाच्या माकडीणीच्या गोष्टीची आठवण करून देणारे. कोविडच्या रोग्यावर उपचार करणारे काही डॉक्टर्स भाड्याने ज्या सोसायटीत राहत त्यांना तिथून काढलं गेलं, ते विषाणू घरी घेऊन येतील म्हणून.\nहा बेशरमपणा आहे. आपल्याला इतकी जीवाची भीत�� असेल तर मग त्या डॉक्टरांनी जिवाची बाजी का लावावी मला डॉ बाबासाहेब आंबेडकरांची आठवण आली. दोन डॉक्टरेट मिळूनही त्यांना कुणी घर देत नव्हत राहायला. ती सामाजिक अस्पृश्यता होती, ही मृत्यूच्या भीतीची अस्पृश्यता आहे. कुठल्याश्या फंडात पैसे फेकले, गॅलरीत उभं राहून टाळ्या वाजवल्या, पणत्या पेटवल्या, भारतमाता की जय म्हटलं की आपली सामजिक बांधिलकी संपली. प्रेक्षकांनासुध्दा एक भूमिका करता येते. ती तरी आपण करूया. ह्या डॉक्टर्स आणि नर्सेस ह्यांना दूर न ढकलण्याची.\nदधिची होणं दूर, पण दधिचीला आपण भारतात जन्म घेतला ह्याचं दुःख होऊ नये एवढीतरी सामाजिक बांधिलकी आपण दाखवूया.\nPrevious article प्लेग, करोना, चापेकर आणि रँड…\nNext article रिपोर्टरला सहानुभूतीने वागवा\nप्लेग, करोना, चापेकर आणि रँड…\nकरोना व्हायरस : ७ दिवस सरकारी कार्यालयं बंद राहणार\nकरोना: लांबपल्याच्या २३ एक्स्प्रेस गाड्या रद्द\nकरोना: मध्य आणि पश्चिम रेल्वे प्लॅटफॉर्म तिकिट १० वरुन ५० रुपये\nविधानसभेत भाजप मात्र स्वतंत्रपणे लढण्याच्या तयारीत : देवगड व सावंतवाडी मतदारसंघावर दावा\nलोकसभा निवडणूका संपल्यानंतर विधानसभा निवडणूका लवकरच होणार आहेत लोकसभेच्या निवडणुकीत भाजपसेना युती असतानाच …\nकाय आहे प्रज्ञा ठाकूरच्या शपथपत्रात \nमित्रांनो, सद्य परिस्थिती वर निराश किंवा नकारात्मक होवू नका.\nIPL 2019 – ८ युवा खेळाडूंना संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/continues/9", "date_download": "2020-05-29T14:49:54Z", "digest": "sha1:3UPF2Q7TUTA7PWJJI3NSETPBHWAQUA6F", "length": 6268, "nlines": 88, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nनवरात्रः ओडिशामध्ये बिरजा देवीचा विशेष जागर\nबिहार पूर: मुख्यमंत्री नितिश कुमार यांचा निसर्गाला दोष\nजम्मू-काश्मीर: ब्लॉक डेव्हलपमेंट निवडणूका २४ ऑक्टोबर रोजी\nसिलीगुरी: मुसळधार पावसाचे दुर्गा उत्सव तयारीत विघ्न\nबिहार: पावसामुळे १७ जणांचे मृत्यू\nपाटणामध्ये मुसळधार पाऊस; रस्त्यावर पाणी, वाहने अडकली\nबारामतीमध्ये पूर; पुलांवरून पाणी\nहा नवीन खेळाडू आहे सेम टू सेम 'लसिथ मलिंगा'\nमाजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचा आज वाढदिवस\nधोनीच्या न���वृत्तीवर पुन्हा चर्चा सुरू\nकुठे जा, पण मातृभाषेची नाळ तुटायला नको: मोदी\nप्रयागराज पूर: गंगा -यमुनेच्या पाणी पातळीत वाढ\nपाकिस्तानः हिंदू कायदेतज्ज्ञांनी केले इम्रान खानचे पितळ उघडे\nपाकिस्तान: हिंदू तरुणीच्या हेत्येच्या निषेधार्थ नागरिकांचे आंदोलन\nशिमला: फी वाढीविरोधात 'लॉ' विद्यार्थ्यांचे आंदोलन\nअयोध्या खटला: मुस्लिम पक्षकारांनी राम मंदिराचं अस्तित्व नाकारलं\nचांद्रयान - २: इस्रोने मानले भारतीयांचे आभार\nतेल कंपनीवर हल्लाः पेट्रोल प्रति लीटरमागे ५ रुपयांनी वाढण्याची चिन्हे\nझारखंड: तीन महिने वाढीव वाहतूक दंडाला स्थगिती\nअर्जुन वाजपेयीनं पुन्हा अशक्य ते शक्य केले Samsung Galaxy M30s च्या सिंगल चार्जवर केला ३७०० किमीचा पूर्व ते पश्चिम प्रवास\nपी.चिंदबरमप्रमाणे ममता यांना धडा शिकवला जाऊ शकतोः भाजप नेता\nमहेंद्रसिंह धोनीने क्रिकेट खेळत राहावे: विराट कोहली\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेल्या वस्तूंचा लिलाव सुरू\nभारताबद्दल बोलण्याआधी तुमच्या मानवधिकाराच्या नोंदी पाहा: भारताने पाकला ठणकावले\nपाहा: स्थानिकांनी पुराच्या पाण्यात वाहून जाणाऱ्यांना वाचविले\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/maharashtra/ajinkya-rahane-appreciates-tuljapur-farmer-for-willing-to-offer-his-produce-amid-coronavirus-lockdown-watch-video-118048.html", "date_download": "2020-05-29T14:26:57Z", "digest": "sha1:IMOSOLDTRZAHXSXGHTT4FE77SWGNKCQG", "length": 31600, "nlines": 229, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "महाराष्ट्र: लॉकडाउन काळात गरीबांना शेतातील केळी देण्याची इच्छा व्यक्त करणाऱ्या तुळजापूरच्या शेतकऱ्याचे अजिंक्य रहाणेकडून कौतुक (Video) | 📰 LatestLY मराठी", "raw_content": "\nRBI कडून भारत को-ऑपरेटिव्ह बँकेला Monetary Penalty अंतर्गत 60 लाख रुपयांचा दंड; 29 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nशुक्रवार, मे 29, 2020\nRBI कडून भारत को-ऑपरेटिव्ह बँकेला Monetary Penalty अंतर्गत 60 लाख रुपयांचा दंड; 29 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nदेहू आळंदी पायी पालखी सोहळा रद्द; उपमुख्यमंत्री अजित पवार आणि वारकरी प्रतिनिधींच्या बैठकीत निर्णय\nराज्यातील कोरोनाची परिस्थिती पाहता सरकार लवकरच आर्थिक पॅकेजची घोषणा करणार- उपमुख्यमंत्री अजित पवार\nप्रसिद्ध ज्योतिषी Bejan Daruwalla यांचे वयाच्या 89 व्या वर्षी निधन; गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी व्यक्त केले दुःख\nLocust Attack: अमरावती, नागपूर जिल्ह्यात टोळधाडीचे आक्रमण; कृषी विभागामार्फत ड्रोनच्या सहाय्याने कीटकनाशकांची फवारणी करण्यात येणार\nमुंबईतील अग्निशमन दलातील 41 जवानांना कोरोनाची लागण तर 3 जणांवर ICU मध्ये उपचार सुरु\nDoctor's Salary Increase: राज्यातील बॉण्डेड, कंत्राटी डॉक्टर्सच्या मानधनात मोठी वाढ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केला निर्णय\nराज्यातील अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत 30 मे रोजी निर्णय होण्याची शक्यता, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार विद्यापीठातील कुलगुरुंशी चर्चा\nCoronavirus मुळे मरण पावलेल्या लोकांसाठी स्पेनमध्ये 10 दिवसांचा दुखवटा सुरु; देशाच्या लोकशाही इतिहासातील सर्वात मोठा Mourning Period\nBe Positive: कोकणातील आंबा उत्पादकांनी Coronavirus संकटात शोधली संधी; तोडली दलालांची साखळी\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nदेहू आळंदी पायी पालखी सोहळा रद्द; उपमुख्यमंत्री अजित पवार आणि वारकरी प्रतिनिधींच्या बैठकीत निर्णय\nLocust Attack: अमरावती, नागपूर जिल्ह्यात टोळधाडीचे आक्रमण; कृषी विभागामार्फत ड्रोनच्या सहाय्याने कीटकनाशकांची फवारणी करण्यात येणार\nमुंबईतील अग्निशमन दलातील 41 जवानांना कोरोनाची लागण तर 3 जणांवर ICU मध्ये उपचार सुरु\nDoctor's Salary Increase: राज्यातील बॉण्डेड, कंत्राटी डॉक्टर्सच्या मानधनात मोठी वाढ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केला निर्णय\nRBI कडून भारत को-ऑपरेटिव्ह बँकेला Monetary Penalty अंतर्गत 60 लाख रुपयांचा दंड; 29 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nBe Positive: कोकणातील आंबा उत्पादकांनी Coronavirus संकटात शोधली संधी; तोडली दलालांची साखळी\nछत्तीसगढ राज्याचे माजी मुख्यमंत्री अजीत जोगी यांचे निधन; 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास\nCoronavirus: गोव्यात लॉकडाऊन आणखी 15 दिवस वाढवण्यासह काही नियम शिथील करण्याची अमित शहा यांच्याकडे मागणी- मुख्यमंत्री प्रमोद सावंत\nCoronavirus मुळे मरण पावलेल्या लोकांसाठी स्पेनमध्ये 10 दिवसांचा दुखवटा सुरु; देशाच्या लोकशाही इतिहासातील सर्वात मोठा Mourning Period\nCoronavirus Updates: जगभरात कोरोनाबाधितांचा आकडा 5.7 मिलियन तर बळींचा आकडा 355,000 च्या पार\nNASA चं ऐतिहासिक SpaceX रॉकेट लॉन्चिग खराब वातावरणामुळे रद्द; 30 मे दिवशी पुन्हा केले ��ाणार प्रयत्न\nभारत-चीन संबंधावर डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विट; म्हणाले दोन्ही देशांमध्ये अमेरिका मध्यस्थी करण्यास तयार\niQOO 3 स्मार्टफोनवर ग्राहकांना मिळणार 3 रुपयांची सूट, जाणून घ्या फिचर्ससह नवी किंमत\nगुगल पे 'Nearby Spot' फिचर आता भारतातील 35 शहरांमध्ये उपलब्ध; जवळची अत्यावश्यक सेवांची दुकाने दाखवून करणार युजर्सची मदत\n घरातून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना Google देणार 75 हजाराचा भत्ता; Work From Home करताना लॅपटॉप, फर्निचर विकत घेण्यासाठी मदत\nMitron App: आता TikTok ला विसरा, व्हिडिओ बनवण्यासाठी सादर आहे भारतीय 'मित्रों अ‍ॅप'; जाणून घ्या याच्या वापरासाठी Step-by-Step Guide (Video)\nOla Electric भारतात पुढच्या वर्षात लॉन्च करणार इलेक्ट्रिक टू-व्हिलर\nCoronavirus Effect: लॉकडाउन मुळे मारुति सुझुकी ला मोठा तोटा; एप्रिल महिन्यात एकाही गाडीची विक्री नाही\nबीएमडब्ल्यू इंडियाचे सीईओ रुद्रतेज सिंह यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; वयाच्या 46 वर्षी घेतला अखेरचा श्वास\nCoronavirus: लक्झरी वाहन निर्माता कंपनी Mercedes-Benz चा मोठा निर्णय; पुण्यात 1,500 बेड्सचे रुग्णालय बांधण्याची घोषणा\nIND vs AUS 2020-21: क्रिकेट ऑस्ट्रेलियाने भारत दौर्‍याचे जाहीर केलेले वेळापत्रक अंतिम नाही, BCCI ने दिले महत्वाचे संकेत\nवर्ल्ड कप 2011 फायनलमध्ये टॉसवरून झाला मोठा वाद, एमएस धोनीने दुसऱ्यांदा करण्याच्या मागणीचा कुमार संगकाराने सांगितला किस्सा\nकोरोना व्हायरस जगभरात पसरविण्यामागची चीनची मूळ योजना हरभजन सिंह याने केली उघकीस, ट्विटवरून लगावली फटकार\nICC ला पात्र लिहून क्रिकेट ऑस्ट्रेलियाने 2021 टी-20 वर्ल्ड कप आयोजित करण्याची केली विनंती, यामागील तर्क जाणून घ्या\n'त्या' वादग्रस्त व्हिडिओबाबत ISKON ने दाखल केली तक्रार; Shemaroo ने माफी मागत तोडले सुरलीन कौर व बलराज स्याल यांच्यासोबतचे व्यावसायिक संबंध\nDabangg Animated Version: लवकरच प्रदर्शित होणार सलमान खानच्या ‘दबंग’चे अ‍ॅनिमेटेड व्हर्जन; 'चुलबुल पांडे' दिसणार नव्या अवतारात\nAmitabh Bachchan Helps Migrants: सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या वतीने मजुरांना मूळगावी नेणाऱ्या 10 बस हाजी अली येथून उत्तर प्रदेश साठी रवाना (See Photos)\nनवाजुद्दीन सिद्दीकी ची पत्नी आलिया हिने घटस्फोटासह पोटगी म्हणून 30 कोटी रुपये आणि 4BHK फ्लॅटची केली मागणी\nराशीभविष्य 29 मे 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nVeer Savarkar Jayanti 2020 Wishes: विनायक दामोदर सावरकर यांच्या 137 व्या जयंती निमित्त Messages, HD Images, Wallpapers शेअर करून द्या विनम्र आदरांजली\nराशीभविष्य 28 मे 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nVeer Savarkar Jayanti 2020 Quotes: वीर सावरकर यांचे देशप्रेम, एकात्मता ते जीवनाकडे सकारत्मक बघायला शिकणारे क्रांतिकारक विचार\nFact Check: कार हिटमुळे हँड सॅनिटायझरचा स्फोट होतो गाडीमध्ये सॅनिटायझर ठेवणे कितीपत सुरक्षित गाडीमध्ये सॅनिटायझर ठेवणे कितीपत सुरक्षित\nManjeshwar Brothers: रुपेरी वाळूत ते आकाशी झेप घे रे पाखरा सह 'ही' गाणी गात नेटकऱ्यांना थक्क केलेल्या मंजेश्वर ब्रदर्स या चिमुकल्यांविषयी जाणून घ्या (Watch Video)\n: मुंबई शहरातही टोळधाड दाखल जुहू, विक्रोळीसह अनेक ठिकाणी टोळ दिसल्याचा दावा; फोटो सोशल मीडियावर व्हायरल\n' जाणून घ्या व्हायरल व्हिडिओ मागील सत्य\nभारत: कोरोना व्हायरस लाईव्ह मॅप\nउपचार सुरु असलेले एकूण रुग्ण\nमहाराष्ट्र: लॉकडाउन काळात गरीबांना शेतातील केळी देण्याची इच्छा व्यक्त करणाऱ्या तुळजापूरच्या शेतकऱ्याचे अजिंक्य रहाणेकडून कौतुक (Video)\nमहाराष्ट्र टीम लेटेस्टली| Apr 06, 2020 05:04 PM IST\nमहाराष्ट्रात (Maharashtra) कोरोना व्हायरसची (Coronavirus) स्थिती गंभीर बनलेली आहे. अद्याप राज्यात 400 हुन अधिक कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी केंद्र सरकारकडून 21 दिवसांचे लॉकडाउन जाहीर करण्यात आले असून काही दिवसात आता ते संपुष्टात येईल. 14 एप्रिल रोजी लॉकडाउन संपुष्टात येईल. या दरम्यान अनेकांना त्रास सहन करावा लागला आहे. नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी जमा होण्याची मनाई केली असून सर्व कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या. शेतकऱ्यांचेही भरपूर नुकसान होत आहे. अशाच एका शेतकऱ्याच्या मदतीसाठी टीम इंडियाचा फलंदाज अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) सरसावला आहे. राहणे शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धावून गेल्याचं आपण पाहिलेही आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अन्य लोकांप्रमाणे रहाणेनेही यापूर्वी महाराष्ट्र राज्य सरकारला 10 लाखांची मदत जाहीर केली होती. (BCCI आणि सरकारने क्रिकेटप्रेमींसाठी केली मोठी घोषणा, लॉकडाउनमध्ये डीडी स्पोर्ट्सवर पाहायला मिळणार 'हे' रोमांचक सामने)\nआणि आता त्याने महाराष्ट्राच्या तुळजापूर येथील एके शेतकऱ्याचा व्हिडिओ शेअर करून त्याचे कौतुक केले आहे. या व्हिडिओद्वारे त्या शेतकऱ्याने आपल्या केळीच्या शेतातील ���ेळी गरीबांना देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. सरकारने शेतातील केळी गरीबांसाठी घेऊन जावी अशी इच्छा त्याने व्यक्त केली. \"मी गरीब शेतकरी मी आर्थिक मदत करू शकत नाही. पण मी अशी मदत नक्कीच करू इच्छितो,\" असं म्हणतं त्यामी हा व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे. हा व्हिडिओ रहाणेने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आणि त्याच्या उदात्त भावनेचे कौतुक केले.\nकोरोनाविरोधात एकत्र येत देशातील अनेक क्रीडापटुंनी राज्य आणि केंद्र सरकारला मदत जाहीर केली आहे. यात सचिन तेंडुलकर, विराट कोहली, पीव्ही सिंधू, रोहित शर्मा, मेरी कॉम, सायना नेहवाल, बजरंग पुनियासह अन्य दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे.\nAjinkya Rahane Coronavirus Coronavirus Maharashtra COVID-19 Maharashtra Maharashtra Lockdown अजिंक्य रहाणे कोरोना व्हायरस कोरोना व्हायरस महाराष्ट्र कोविड-19 महाराष्ट्र महाराष्ट्र लॉकडाउन\nRBI कडून भारत को-ऑपरेटिव्ह बँकेला Monetary Penalty अंतर्गत 60 लाख रुपयांचा दंड; 29 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nराज्यातील कोरोनाची परिस्थिती पाहता सरकार लवकरच आर्थिक पॅकेजची घोषणा करणार- उपमुख्यमंत्री अजित पवार\nप्रसिद्ध ज्योतिषी Bejan Daruwalla यांचे वयाच्या 89 व्या वर्षी निधन; गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी व्यक्त केले दुःख\nमुंबईतील अग्निशमन दलातील 41 जवानांना कोरोनाची लागण तर 3 जणांवर ICU मध्ये उपचार सुरु\nDoctor's Salary Increase: राज्यातील बॉण्डेड, कंत्राटी डॉक्टर्सच्या मानधनात मोठी वाढ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केला निर्णय\nराज्यातील अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत 30 मे रोजी निर्णय होण्याची शक्यता, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार विद्यापीठातील कुलगुरुंशी चर्चा\nCoronavirus मुळे मरण पावलेल्या लोकांसाठी स्पेनमध्ये 10 दिवसांचा दुखवटा सुरु; देशाच्या लोकशाही इतिहासातील सर्वात मोठा Mourning Period\nBe Positive: कोकणातील आंबा उत्पादकांनी Coronavirus संकटात शोधली संधी; तोडली दलालांची साखळी\nLocust Attack In Maharashtra: महाराष्ट्र राज्यात 50% टोळधाडीचा नाश – कृषीमंत्री दादा भुसे यांची माहिती\nCoronavirus In Maharashtra: महाराष्ट्रातील तुम्ही राहत असणाऱ्या जिल्ह्यात कोरोनाचे किती रुग्ण आहेत जाणून घ्या; राज्यातील कोरोनाबाधितांची जिल्ह्यानिहाय आकडेवारी\nऔरंगाबाद: साई रंगदाळ या 7वी मध्ये शिकणार्‍या विद्यार्थ्याने कोव्हिड योद्धांच्या मदतीसाठी बनवला रोबोट; औषधं, अन्न पोहचवण्यासाठी करणार मदत\nमहाराष्ट्र पोलिस खात्यामध्ये एकूण 2211 पोलिस कर्मचारी COVID 19 च्या विळख्यात; 24 तासांत 116 जणांना कोरोनाची बाधा\nकोविड-19 च्या वाढत्या संसर्गामुळे गरोदर महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनी गरजेशिवाय रेल्वे प्रवास टाळावा; रेल्वे मंत्रालयाचे आवाहन\nRBI कडून भारत को-ऑपरेटिव्ह बँकेला Monetary Penalty अंतर्गत 60 लाख रुपयांचा दंड; 29 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nदेहू आळंदी पायी पालखी सोहळा रद्द; उपमुख्यमंत्री अजित पवार आणि वारकरी प्रतिनिधींच्या बैठकीत निर्णय\nराज्यातील कोरोनाची परिस्थिती पाहता सरकार लवकरच आर्थिक पॅकेजची घोषणा करणार- उपमुख्यमंत्री अजित पवार\nप्रसिद्ध ज्योतिषी Bejan Daruwalla यांचे वयाच्या 89 व्या वर्षी निधन; गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी व्यक्त केले दुःख\nLocust Attack: अमरावती, नागपूर जिल्ह्यात टोळधाडीचे आक्रमण; कृषी विभागामार्फत ड्रोनच्या सहाय्याने कीटकनाशकांची फवारणी करण्यात येणार\nमुंबईतील अग्निशमन दलातील 41 जवानांना कोरोनाची लागण तर 3 जणांवर ICU मध्ये उपचार सुरु\nLockdown 4 मध्ये आंतरराज्यीय प्रवास करण्यासाठी E-Pass मिळणार; serviceonline.gov.in/epass/ वर पहा कसा कराल अर्ज\nहापूस आंबा कसा ओळखला नैसर्गिकरित्या पिकलेले आणि कृत्रिमरित्या पिकवलेल्या आंब्यातील नेमका फरक काय नैसर्गिकरित्या पिकलेले आणि कृत्रिमरित्या पिकवलेल्या आंब्यातील नेमका फरक काय आंबे विकत घेताना पारखून पाहा ‘या’ गोष्टी\nपरदेशात अडकलेल्या महाराष्ट्रीय लोकांना मायदेशी सुखरूप आणण्यासाठी ठाकरे सरकारचा मदतीचा हात; ‘इथे’ ऑनलाईन माहिती देण्याचंं आवाहन\nप्लाझ्मा थेरपी म्हणजे नेमकं काय यामुळे COVID-19 रुग्णांना फायदा होईल यामुळे COVID-19 रुग्णांना फायदा होईल जाणून घ्या प्लाझ्मा थेरपीचे फायदे, इतिहास, उपचारपद्धती याबद्दल सविस्तर माहिती\nदेहू आळंदी पायी पालखी सोहळा रद्द; उपमुख्यमंत्री अजित पवार आणि वारकरी प्रतिनिधींच्या बैठकीत निर्णय\nराज्यातील कोरोनाची परिस्थिती पाहता सरकार लवकरच आर्थिक पॅकेजची घोषणा करणार- उपमुख्यमंत्री अजित पवार\nLocust Attack: अमरावती, नागपूर जिल्ह्यात टोळधाडीचे आक्रमण; कृषी विभागामार्फत ड्रोनच्या सहाय्याने कीटकनाशकांची फवारणी करण्यात येणार\nमुंबईतील अग्निशमन दलातील 41 जवानांना कोरोनाची लागण तर 3 जणांवर ICU मध्ये उपचार सुरु", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/maharashtra/pune-based-padcare-labs-developed-a-sanitization-unit-to-disinfect-surface-area-in-an-attempt-to-fight-coronavirus-pandemic-117441.html", "date_download": "2020-05-29T12:30:14Z", "digest": "sha1:ID436VSI5H4TU4R6J5IMDPJCIB4K3LF5", "length": 30474, "nlines": 228, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "पुणे येथील उद्योजकाने तयार केले Sanitization Unit; 15 मिनिटांत नष्ट करणार 99.99% बॅक्टेरिया | 📰 LatestLY मराठी", "raw_content": "\nपश्चिम बंगाल मध्ये सर्व खासगी, सार्वजनिक आणि सरकारी क्षेत्रातील ऑफिसे 8 जून पासून सुरु करण्याची परवानगी ; 29 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nशुक्रवार, मे 29, 2020\nपश्चिम बंगाल मध्ये सर्व खासगी, सार्वजनिक आणि सरकारी क्षेत्रातील ऑफिसे 8 जून पासून सुरु करण्याची परवानगी ; 29 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nठाण्यातील भाजप चे नगरसेवक विलास कांबळे यांचा मृत्यू; हॉटेलमध्ये आढळला मृतदेह\nअक्षय बोऱ्हाडे मारहाण प्रकरणी विघ्नहर सहकारी साखर कारखाना अध्यक्ष सत्यशील शेरकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल\nपुणे: सहकारनगर पोलीस स्टेशन मधील कर्मचाऱ्याने COVID19 वर यशस्वी मात केल्याबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले अभिनंदन\nमुंबई: दीड महिन्याच्या बाळाची कोरोना विरुद्ध लढाई यशस्वी; ब्रेन हॅमरेज वर सुद्धा केली मात\nIND vs AUS 2020-21: क्रिकेट ऑस्ट्रेलियाने भारत दौर्‍याचे जाहीर केलेले वेळापत्रक अंतिम नाही, BCCI ने दिले महत्वाचे संकेत\n'त्या' वादग्रस्त व्हिडिओबाबत ISKON ने दाखल केली तक्रार; Shemaroo ने माफी मागत तोडले सुरलीन कौर व बलराज स्याल यांच्यासोबतचे व्यावसायिक संबंध\nShivrajyabhishek Sohala 2020: रायगडावर यंदाही शिवराज्याभिषेक सोहळा होणारच, शिवभक्तांसाठी लाईव्ह प्रक्षेपण करणार- छत्रपती संभाजी राजे\nसलमान खान कडून मुंबई पोलिसांसाठी FRSH Sanitisers दान; लाखभर बॉटल्सचं वाटप\niQOO 3 स्मार्टफोनवर ग्राहकांना मिळणार 3 रुपयांची सूट, जाणून घ्या फिचर्ससह नवी किंमत\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nठाण्यातील भाजप चे नगरसेवक विलास कांबळे यांचा मृत्यू; हॉटेलमध्ये आढळला मृतदेह\nपुणे: सहकारनगर पोलीस स्टेशन मधील कर्मचाऱ्याने COVID19 वर यशस्वी मात केल्याबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले अभिनंदन\nमुंबई: दीड महिन्याच्या बाळाची कोरोना विरुद्ध लढाई यशस्वी; ब्रेन हॅमरेज वर सुद्धा केली मात\nShivrajyabhishek Sohala 2020: रायगडावर यंदाही शिवराज्याभिषेक सोहळा होणारच, शिवभक्तांसाठी लाईव्ह प्रक्षेपण करणार- छत्रपती सं���ाजी राजे\nपश्चिम बंगाल मध्ये सर्व खासगी, सार्वजनिक आणि सरकारी क्षेत्रातील ऑफिसे 8 जून पासून सुरु करण्याची परवानगी ; 29 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nCoronavirus: गोव्यात लॉकडाऊन आणखी 15 दिवस वाढवण्यासह काही नियम शिथील करण्याची अमित शहा यांच्याकडे मागणी- मुख्यमंत्री प्रमोद सावंत\nMonsoon 2020: महाराष्ट्रात जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून दाखल होण्याचा अंदाज; 1 जून पर्यंत केरळमध्ये धडकणार\nकोविड-19 च्या वाढत्या संसर्गामुळे गरोदर महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनी गरजेशिवाय रेल्वे प्रवास टाळावा; रेल्वे मंत्रालयाचे आवाहन\nBob Weighton, जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचं वयाच्या 112 व्या वर्षी निधन\nNASA चं ऐतिहासिक SpaceX रॉकेट लॉन्चिग खराब वातावरणामुळे रद्द; 30 मे दिवशी पुन्हा केले जाणार प्रयत्न\nभारत-चीन संबंधावर डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विट; म्हणाले दोन्ही देशांमध्ये अमेरिका मध्यस्थी करण्यास तयार\nCoronavirus in US: कोरोना व्हायरसमुळे 1 लाखाहून अधिक मृत्यू झालेला अमेरिका ठरला पहिला देश; जाणून घ्या संक्रमित रुग्णांची आकडेवारी\niQOO 3 स्मार्टफोनवर ग्राहकांना मिळणार 3 रुपयांची सूट, जाणून घ्या फिचर्ससह नवी किंमत\nगुगल पे 'Nearby Spot' फिचर आता भारतातील 35 शहरांमध्ये उपलब्ध; जवळची अत्यावश्यक सेवांची दुकाने दाखवून करणार युजर्सची मदत\n घरातून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना Google देणार 75 हजाराचा भत्ता; Work From Home करताना लॅपटॉप, फर्निचर विकत घेण्यासाठी मदत\nMitron App: आता TikTok ला विसरा, व्हिडिओ बनवण्यासाठी सादर आहे भारतीय 'मित्रों अ‍ॅप'; जाणून घ्या याच्या वापरासाठी Step-by-Step Guide (Video)\nOla Electric भारतात पुढच्या वर्षात लॉन्च करणार इलेक्ट्रिक टू-व्हिलर\nCoronavirus Effect: लॉकडाउन मुळे मारुति सुझुकी ला मोठा तोटा; एप्रिल महिन्यात एकाही गाडीची विक्री नाही\nबीएमडब्ल्यू इंडियाचे सीईओ रुद्रतेज सिंह यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; वयाच्या 46 वर्षी घेतला अखेरचा श्वास\nCoronavirus: लक्झरी वाहन निर्माता कंपनी Mercedes-Benz चा मोठा निर्णय; पुण्यात 1,500 बेड्सचे रुग्णालय बांधण्याची घोषणा\nIND vs AUS 2020-21: क्रिकेट ऑस्ट्रेलियाने भारत दौर्‍याचे जाहीर केलेले वेळापत्रक अंतिम नाही, BCCI ने दिले महत्वाचे संकेत\nवर्ल्ड कप 2011 फायनलमध्ये टॉसवरून झाला मोठा वाद, एमएस धोनीने दुसऱ्यांदा करण्याच्या मागणीचा कुमार संगकाराने सांगितला किस्सा\nकोरोना व्हायर��� जगभरात पसरविण्यामागची चीनची मूळ योजना हरभजन सिंह याने केली उघकीस, ट्विटवरून लगावली फटकार\nICC ला पात्र लिहून क्रिकेट ऑस्ट्रेलियाने 2021 टी-20 वर्ल्ड कप आयोजित करण्याची केली विनंती, यामागील तर्क जाणून घ्या\n'त्या' वादग्रस्त व्हिडिओबाबत ISKON ने दाखल केली तक्रार; Shemaroo ने माफी मागत तोडले सुरलीन कौर व बलराज स्याल यांच्यासोबतचे व्यावसायिक संबंध\nDabangg Animated Version: लवकरच प्रदर्शित होणार सलमान खानच्या ‘दबंग’चे अ‍ॅनिमेटेड व्हर्जन; 'चुलबुल पांडे' दिसणार नव्या अवतारात\nAmitabh Bachchan Helps Migrants: सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या वतीने मजुरांना मूळगावी नेणाऱ्या 10 बस हाजी अली येथून उत्तर प्रदेश साठी रवाना (See Photos)\nनवाजुद्दीन सिद्दीकी ची पत्नी आलिया हिने घटस्फोटासह पोटगी म्हणून 30 कोटी रुपये आणि 4BHK फ्लॅटची केली मागणी\nराशीभविष्य 29 मे 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nVeer Savarkar Jayanti 2020 Wishes: विनायक दामोदर सावरकर यांच्या 137 व्या जयंती निमित्त Messages, HD Images, Wallpapers शेअर करून द्या विनम्र आदरांजली\nराशीभविष्य 28 मे 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nVeer Savarkar Jayanti 2020 Quotes: वीर सावरकर यांचे देशप्रेम, एकात्मता ते जीवनाकडे सकारत्मक बघायला शिकणारे क्रांतिकारक विचार\nFact Check: कार हिटमुळे हँड सॅनिटायझरचा स्फोट होतो गाडीमध्ये सॅनिटायझर ठेवणे कितीपत सुरक्षित गाडीमध्ये सॅनिटायझर ठेवणे कितीपत सुरक्षित\nManjeshwar Brothers: रुपेरी वाळूत ते आकाशी झेप घे रे पाखरा सह 'ही' गाणी गात नेटकऱ्यांना थक्क केलेल्या मंजेश्वर ब्रदर्स या चिमुकल्यांविषयी जाणून घ्या (Watch Video)\n: मुंबई शहरातही टोळधाड दाखल जुहू, विक्रोळीसह अनेक ठिकाणी टोळ दिसल्याचा दावा; फोटो सोशल मीडियावर व्हायरल\n' जाणून घ्या व्हायरल व्हिडिओ मागील सत्य\nभारत: कोरोना व्हायरस लाईव्ह मॅप\nउपचार सुरु असलेले एकूण रुग्ण\nपुणे येथील उद्योजकाने तयार केले Sanitization Unit; 15 मिनिटांत नष्ट करणार 99.99% बॅक्टेरिया\nकोरोना व्हायरसचे (Coronavirus) संकट दाहक रुप धारण करत असताना त्यावर मात करण्यासाठी सरकारसह सर्वच स्तरातून प्रयत्न केले जात आहेत. कोरोना व्हायरसचा धोका टाळण्यासाठी स्वच्छता महत्त्वाची आहे. हीच बाब लक्षात घेऊन पुणे (Pune) येथील PadCare Labs या कंपनीने सॅनिटायझेशन युनिट (Sanitization Unit) तयार केले आहे. या युनिटीची निर्मिती करणारा उद्योजक अजिंक्य धारिया याने सांगितले की, \"हे सॅ��िटायझेशन युनिट युव्ही मॅक्येनिझमवर (UV Mechanism) काम करतं.\" या युनिटमुळे 80 चौ. फूटापर्यंतच्या भागातील 99.99% बॅक्टेरिया केवळ 15 मिनिटांत नष्ट होतात, असा या उद्योजकाचा दावा आहे. पुढील आठवड्यापासून हे सॅनिटाझेशन युनिट स्थानिक रुग्णालयात लावणार असल्याचेही त्यांनी सांगितले.\nयापूर्वी पुण्यातील शास्त्रज्ञ मिलिंद कुलकर्णी यांनी कोरोना रुग्णांचे सॅपल गोळ्या करण्यासाठी Polymer-Based Kit ची निर्मिती केली आहे. तर पुण्याच्या डॉ. मीनल भोसले यांनी भारतीय बनावटीचे कोरोना व्हायरसचे पहिले टेस्टिंग कीट बनवण्याचा मान मिळवला आहे.\nतामिळनाडू येथील एका सॉफ्टवेअर कंपनीने Humanoid Robot ची निर्मिती केली होती. हे रोबो कोरोना रुग्णांची सेवा करणाऱ्या डॉक्टारांना मदत करण्याचे काम करणार आहेत. तर अनेकांनी जनजागृतीचा विडा उचलत कोरोना संबंधित जागरुकता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत आहे. इतकंच नाही तर लॉकडाऊनच्या काळात अनेक नागरिक गरजूंना आपल्या परिने मदत करत आहेत. कोरोना व्हायरसच्या गंभीर संकटावर मात करण्यासाठी सरकार सर्वोतोपरी प्रयत्नशील असताना अशा लहान मोठ्या प्रयत्नांची साथ त्यांना मिळत आहे.\nपश्चिम बंगाल मध्ये सर्व खासगी, सार्वजनिक आणि सरकारी क्षेत्रातील ऑफिसे 8 जून पासून सुरु करण्याची परवानगी ; 29 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nपुणे: सहकारनगर पोलीस स्टेशन मधील कर्मचाऱ्याने COVID19 वर यशस्वी मात केल्याबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले अभिनंदन\nमुंबई: दीड महिन्याच्या बाळाची कोरोना विरुद्ध लढाई यशस्वी; ब्रेन हॅमरेज वर सुद्धा केली मात\nCoronavirus: जनशक्तीच्या जोरावर करोना व्हायरस संकटावर मात करु - उपमुख्यमंत्री अजित पवार\nFact Check: कार हिटमुळे हँड सॅनिटायझरचा स्फोट होतो गाडीमध्ये सॅनिटायझर ठेवणे कितीपत सुरक्षित गाडीमध्ये सॅनिटायझर ठेवणे कितीपत सुरक्षित\nपुण्यातील रखडलेली डॉक्टर भरती जाहीर; 1283 पदांसाठी आज 'मेरिट लिस्ट' लागणार\nऔरंगाबाद येथे आणखी 45 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडल्याने जिल्ह्यात आकडा 1407 वर पोहचला\nबनावट E-Pass ला बळी पडू नका, पोलिस आणि जिल्हाधिकारी कार्यालयातूनच ई-पास घ्या- मुंबई पोलिसांचे नागरिकांना आवाहन\nLocust Attack In Maharashtra: महाराष्ट्र राज्यात 50% टोळधाडीचा नाश – कृषीमंत्री दादा भुसे यांची माहिती\nCoronavirus In Maharashtra: महाराष्ट्रातील तुम्ही राहत असणाऱ्या जिल्ह्यात कोरोनाचे किती रुग्ण आहेत जाणून घ्या; राज्यातील कोरोनाबाधितांची जिल्ह्यानिहाय आकडेवारी\nऔरंगाबाद: साई रंगदाळ या 7वी मध्ये शिकणार्‍या विद्यार्थ्याने कोव्हिड योद्धांच्या मदतीसाठी बनवला रोबोट; औषधं, अन्न पोहचवण्यासाठी करणार मदत\nमहाराष्ट्र पोलिस खात्यामध्ये एकूण 2211 पोलिस कर्मचारी COVID 19 च्या विळख्यात; 24 तासांत 116 जणांना कोरोनाची बाधा\nकोविड-19 च्या वाढत्या संसर्गामुळे गरोदर महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनी गरजेशिवाय रेल्वे प्रवास टाळावा; रेल्वे मंत्रालयाचे आवाहन\nपश्चिम बंगाल मध्ये सर्व खासगी, सार्वजनिक आणि सरकारी क्षेत्रातील ऑफिसे 8 जून पासून सुरु करण्याची परवानगी ; 29 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nठाण्यातील भाजप चे नगरसेवक विलास कांबळे यांचा मृत्यू; हॉटेलमध्ये आढळला मृतदेह\nअक्षय बोऱ्हाडे मारहाण प्रकरणी विघ्नहर सहकारी साखर कारखाना अध्यक्ष सत्यशील शेरकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल\nपुणे: सहकारनगर पोलीस स्टेशन मधील कर्मचाऱ्याने COVID19 वर यशस्वी मात केल्याबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले अभिनंदन\nमुंबई: दीड महिन्याच्या बाळाची कोरोना विरुद्ध लढाई यशस्वी; ब्रेन हॅमरेज वर सुद्धा केली मात\nIND vs AUS 2020-21: क्रिकेट ऑस्ट्रेलियाने भारत दौर्‍याचे जाहीर केलेले वेळापत्रक अंतिम नाही, BCCI ने दिले महत्वाचे संकेत\nLockdown 4 मध्ये आंतरराज्यीय प्रवास करण्यासाठी E-Pass मिळणार; serviceonline.gov.in/epass/ वर पहा कसा कराल अर्ज\nहापूस आंबा कसा ओळखला नैसर्गिकरित्या पिकलेले आणि कृत्रिमरित्या पिकवलेल्या आंब्यातील नेमका फरक काय नैसर्गिकरित्या पिकलेले आणि कृत्रिमरित्या पिकवलेल्या आंब्यातील नेमका फरक काय आंबे विकत घेताना पारखून पाहा ‘या’ गोष्टी\nपरदेशात अडकलेल्या महाराष्ट्रीय लोकांना मायदेशी सुखरूप आणण्यासाठी ठाकरे सरकारचा मदतीचा हात; ‘इथे’ ऑनलाईन माहिती देण्याचंं आवाहन\nप्लाझ्मा थेरपी म्हणजे नेमकं काय यामुळे COVID-19 रुग्णांना फायदा होईल यामुळे COVID-19 रुग्णांना फायदा होईल जाणून घ्या प्लाझ्मा थेरपीचे फायदे, इतिहास, उपचारपद्धती याबद्दल सविस्तर माहिती\nठाण्यातील भाजप चे नगरसेवक विलास कांबळे यांचा मृत्यू; हॉटेलमध्ये आढळला मृतदेह\nअक्षय बोऱ्हाडे मारहाण प्रकरणी विघ्नहर सहकारी साखर कारखाना अध्यक्ष सत्यशील शेरकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल\nपुणे: सहकारनगर पोलीस स्टेशन मधील कर्मचाऱ्याने COVID19 वर यशस्वी मात केल्याबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले अभिनंदन\nमुंबई: दीड महिन्याच्या बाळाची कोरोना विरुद्ध लढाई यशस्वी; ब्रेन हॅमरेज वर सुद्धा केली मात", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://washim.gov.in/%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A5%80/", "date_download": "2020-05-29T14:32:28Z", "digest": "sha1:UDRCZ3E3KQT2MRV2LKPIHJEB5EDT7LAU", "length": 4134, "nlines": 86, "source_domain": "washim.gov.in", "title": "लोक प्रतिनिधी. | District Washim | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nएसटीडी आणि पिन कोड\nपालकमंत्री: मा.ना. शंभूराज देसाई\n१ वाशिम-यवतमाळ लोकसभा मतदार संघ भावना गवळी (पाटील) वाशिम-यवतमाळ लोकसभा मतदार संघ\n२ अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघ डॉ. रंजीत पाटील ,एमएलसी\n३ अमरावती विभाग शिक्षक मतदार संघ श्री. श्रीकांत देशपांडे, एमएलसी\n४ वाशिम / अकोला / बुलढाणा / स्थानिक प्राधिकारी मतदार संघ श्री.गोपीकिशन बाजोरिया,एमएलसी\n५ ३३- रिसोड विधानसभा मतदार संघ श्री.झनक अमित सुभाषराव, आमदार\n६ ३४- वाशीम विधानसभा मतदार संघ श्री.लखन सहदेव मलिक, आमदार\n७ ३५- कारंजा विधानसभा मतदार संघ श्री.पाटणी राजेंद्र सुखानंद, आमदार\n© कॉपीराइट जिल्हा वाशीम , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: May 19, 2020", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.maxmaharashtra.com/max-reports/%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A4%B2-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE/2011/", "date_download": "2020-05-29T13:21:21Z", "digest": "sha1:YCGDAPTIPDINRP3EXWYVXF63KJSRMUZ5", "length": 10145, "nlines": 112, "source_domain": "www.maxmaharashtra.com", "title": "हावामान बदल आणि महिला | Max Maharashtra", "raw_content": "\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nअनलिमिटेड – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nअनलिमिटेड – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\nHome मॅक्स रिपोर्ट हावामान बदल आणि महिला\nहावामान बदल आणि महिला\n‘हवामान बदलाच्या संदर्भात महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाच्या गरजा’ या विषयावर न्यूयॉर्कमध्ये एका परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं होतं. सिकीडिकॉन या भ���रतातील संस्थेने जागतिक महिला आयोगातील कार्यक्रमाचा भाग म्हणून १५ मार्चला या परिसंवादाचे आयोजन केले होते. यात शिवसेना आमदार नीलम गोऱ्हे, अपर्णा सहाय, विभुती जोशी, आणि ईथाओपियाचे केह्विन नासिमेंटो यांनी विचार मांडले. या परीसंवादाला विविध देशांतील ५० प्रतिनिधी उपस्थित होते. ज्यात जपान, अमेरिका, द.आफ्रिका, थायलंड, चीन, इंग्लड आणि इतर देशातील प्रतिनिधींचा सहभाग होता.\nयावेळी नीलम गोऱ्हे यांनी वेगवेगळे मुद्दे मांडून त्यांचा उहापोह केला. गेल्या काही वर्षातील अवकाळी पाऊस, वीजा कोसळणे, गारपीट, दुष्काळ या आव्हानांसोबतच शेतीमालाला भाव नसणे हे प्रश्न व शेतकरी आत्महत्या याबाबतची परीस्थिती मांडली. २०१५ मध्ये भारतात झालेल्या एकूण ८००७ शेतकरी आत्महत्यांपैकी ३०३० म्हणजेच ३७.८% आत्महत्या महाराष्ट्रात झाल्या आहेत. महिला शेतकऱ्यांचा विचार केला तर जमिनीच्या सातबाऱ्यावर त्यांच्या नावाची नोंदणी नाही. अशा परीस्थितीत शहरांकडे स्थलांतर अपरिहार्य असले तरी शहरातही घनकचरा व्यपस्थापन, हवेतील प्रदूषण व हवामान बदलामुळे येणारी संकटे आणि त्यातून एकूण स्त्रियांची व विशेषत: एकल महिलांची परिस्थिती गंभीर आहे. या पार्श्वभूमीवर महिला संघटन व सहाय्य योजना गरजेच्या आहेत. यासह इतर मुद्दे नीलम गोऱ्हे यांनी मांडले.\nसरकारने हवामान बदल आणि पॅरीस कराराबाबत तयारी केली असली तरी सामान्य माणसाला व शेतकऱ्यांना पाण्याच्या स्त्रोतांचे व नद्यांचे प्रदूषण या समस्यांनी त्रस्त केले आहे. अन्नसुरक्षा योजना, लातूर आणि महाराष्ट्रात अनेक सामाजिक संस्था करत आहेत. याची त्यांनी माहिती दिली. अपर्णा सहाय यांनी महिला आरोग्यावर झालेला परिणाम स्पष्ट केला. तर विभूती जोशींनी स्थलांतरामुळे मलींची सुरक्षितता धोक्यात येऊन मुलींचा व्यापार केल्याची ऊदाहरणे सांगितली.\nPrevious articleटिव्ही ‘प्राईम टाईम’ रिपोर्ट\nNext articleशेतकरी कर्जमाफी एकमेव उपाय\nबांधकाम व्यवसायाला पुर्वपदावर येण्यासाठी ९ ते १२ महिने लागतील: क्रेडाई, एमसीएचआयचा अहवाल\nअराजकता झाली तर मोदी जबाबदार असतील: पृथ्वीराज चव्हाण\nLockdown मुळे सोन्याचा व्यापारी झाला कांदा विक्रेता…\nकेंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे कोविड -१९ वर खर्च झालेल्या पैशांची माहिती नाही: अनिल गलगली\nबॉण्डेड डॉक्टरांच्या मानधनात मोठी वाढ, मुख्यमंत्री ��द्धव ठाकरे यांचा मोठा निर्णय\nचंद्रकांत पाटील यांनी माफी मागवी भाजपचा खोटारडेपणा उघड,: काँग्रेस\nCovid-19 – भारताची समाज-अर्थ स्थिती आणि आव्हानं\nराज्य सरकार लवकरच पॅकेज देणार: अजित पवार\nपिंपरी चिंचवड साठी वॉर रुम तयार: अजित पवार\n पण राजकारण आणि जातीयता थांबली का\nसंघर्ष दिन: घरात थांबूनच मुंडे साहेबांचं पुण्यस्मरण करा – पंकजा मुंडे\nलोकांना पैसे वाटा: सरकारला घरचा आहेर\nदेशात आतापर्यंत 71 हजार 105 रुग्ण कोरोनामुक्त\nCovid-19 – भारताची समाज-अर्थ स्थिती आणि आव्हानं\nलोकांना पैसे वाटा: सरकारला घरचा आहेर\nकोरोनाचे संकट आणि शेतकरी\nउत्पादित आधारित बाजारभावाचा कायदा करा – डॉ. बुधाजी मुळीक\nमराठा आरक्षण: मुख्यमंत्रांच्या बैठकीस शाहू छत्रपतींनी फिरवली पाठ\nभाजपला शह देण्यासाठी ‘राज ठाकरे आणि आंबेडकरांनी एकत्र यावे – राजू...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.wysluxury.com/contact-us/?lang=mr", "date_download": "2020-05-29T15:09:49Z", "digest": "sha1:H646OFJ3ZCZYQB74YVQ563UOAH52W2UJ", "length": 13784, "nlines": 102, "source_domain": "www.wysluxury.com", "title": "आमच्याशी संपर्क साधा", "raw_content": "कार्यकारी व्यवसाय किंवा माझ्या जवळ वैयक्तिक रिक्त लेग विमान हवाई वाहतूक उतारा\nरिक्त लेग जेट सनद\nजेट कंपनी सामील व्हा\nWysLuxury खासगी जेट एअर सनद उड्डाणाचा सेवा माझ्या जवळ\nतुम्हाला एक प्रश्न असल्यास, टिप्पणी किंवा निरीक्षण, खालील फॉर्म भरा. मात्र, आपण जवळ खाजगी जेट एअर चार्टर उड्डाण सेवा शोधत असाल तर तुम्ही जा\nपासून किंवा घरगुती अमेरिका मला जवळ खाजगी जेट सनद उड्डाणाचा सेवा शोधा\nअलाबामा इंडियाना नेब्रास्का दक्षिण कॅरोलिना\nअलास्का आयोवा नेवाडा साउथ डकोटा\nऍरिझोना कॅन्सस न्यू हॅम्पशायर टेनेसी\nआर्कान्सा केंटकी न्यू जर्सी टेक्सास\nकॅलिफोर्निया लुईझियाना न्यू मेक्सिको युटा\nकोलोरॅडो मेन न्यू यॉर्क व्हरमाँट\nकनेक्टिकट मेरीलँड नॉर्थ कॅरोलिना व्हर्जिनिया\nडेलावेर मॅसेच्युसेट्स नॉर्थ डकोटा वॉशिंग्टन\nफ्लोरिडा मिशिगन ओहायो वेस्ट व्हर्जिनिया\nजॉर्जिया मिनेसोटा ओक्लाहोमा विस्कॉन्सिन\nहवाई मिसिसिपी ओरेगॉन वायोमिंग\nइलिनॉय मोन्टाना र्होड आयलंड\nआम्ही आपल्याला ऑनलाइन इंटरनेट विपणन जाहिरात द्वारे अधिक ग्राहकांना मदत करू शकता.\nपाऊल 1 च्या 3\nआपला व्यवसाय आमच्या विषयी सांगा*\nका ग्राहकांना आपल्या प्रतिस्पर्धी प्रती खरेदी करण्याचा निवडू होई�� (आपल्या मूल्य विधान बद्दल विशिष्ट)*\nठराविक विक्री प्रक्रिया / सायकल म्हणजे काय माजी: ग्राहक कॉल, नंतर फॉर्म भरते, नंतर नियुक्ती इ सेट करते*\nकंपनीच्या लहान आणि दीर्घकालीन ध्येये काय आहेत\nउत्पादन किंवा सेवा तुम्हाला अधिक विक्री आवडेल\nआपल्या सरासरी ग्राहक सरासरी आजीवन काय मूल्य आहे हे ग्राहक जीवन प्रती आपल्या नफा आहे*\nआपले आदर्श क्लायंट कोण आहे\nकंपनी आत एसइओ काय ज्ञान अस्तित्वात\nआपण आपल्या साइटवर मागील एसइओ होती तर, गुंतवणूक पातळी तपासणी करा.\nअंतर्गत $500 दर महिन्याला\nअंतर्गत $1000 दर महिन्याला\nचेंडू $1000 दर महिन्याला\nआपण ऑनलाइन लक्ष्य करू इच्छितो की विचार करू शकता म्हणून अनेक कीवर्ड लिहा. (कीवर्ड शब्द Google मध्ये टाईप आपल्या वेबसाइट दृश्यमान होईल की, उदाहरणार्थ \"खासगी जेट सनद अटलांटा\"*\nत्रिज्या आणि विशिष्ट शहरे आपण लक्ष्यित इच्छित यादी. आपल्या राष्ट्रीय लक्ष्य तर, फक्त युनायटेड स्टेट्स मध्ये टाइप*\nकिती अतिरिक्त ग्राहकांना आपण एका महिन्यात घेणे आवडेल\nआपल्याला विपणन इतर कोणत्याही फॉर्म करत आहात. लागू असलेले सर्व चेक\nएसइओ (शोध इंजिन ऑप्टिमायझेशन)\nPPC (देय प्रति क्लिक)\nगरम लीड (प्रति कॉल द्या)\nRTB (रिअल टाइम निविदा)\nऑफलाइन प्रिंट, रेडिओ, मीडिया\nतुम्ही काय बोलावे हे असे आपले सर्वात प्रभावी जाहिरात पद्धत झाली आहे\nतुम्ही काय बोलावे हे असे आपल्या कमीत कमी प्रभावी जाहिरात पद्धत झाली आहे\nआपण नवीन ग्राहकांना कोणत्याही विशेष जाहिराती देतात तर, ते काय आहेत तर, ते काय आहेत\nआपल्या स्पर्धा कोण आहे\nनवीन ग्राहकांना मिळवण्यासाठी आपल्या बजेट श्रेणी काय आहे\nऑनलाइन मार्केटिंग कंपनी काम आपल्या सर्वात मोठा चिंता काय आहे\nया क्षेत्रात वैधता उद्देशांसाठी आहे आणि तसाच राहिला पाहिजे.\nखासगी सनद जेट बुक\nखाजगी जेट सनद खर्च\nWysLuxury खासगी जेट एअर सनद उड्डाणाचा सेवा माझ्या जवळ\nफ 55 विक्रीसाठी खाजगी जेट\nओपन रिक्त लेग खासगी जेट सनद उड्डाणाचा\nमाझ्या जवळचे खासगी जेट विमानाचा सनद उड्डाणाचा सेवा झटपट कोट\nवॉरन बफे खासगी जेट विमानाचा\nखासगी जेट एअर सनद उड्डाणाचा आंकरेज, फेरबंक्स, जूनो, एके माझ्या जवळ\nसर्वोत्तम खाजगी जेट भाड्याने कंपनी\nचेंडू आकार खाजगी जेट सनद\nमाझ्या जवळचे खासगी जेट विमानाचा सनद हवाई प्लेन भाड्याने कंपनी\nआर्कान्सा खासगी जेट चार्टर उड्डाण खर्च गोलंदा��� जागतिक एक्सप्रेस XRS लक्झरी चार्टर विमान उड्डाण गोलंदाज जागतिक एक्सप्रेस XRS विमान चार्टर भाड्याने देण्याची सेवा सनद एक खाजगी जेट ट्यूसॉन सनद एक खाजगी जेट विस्कॉन्सिन Chartering खाजगी जेट वायोमिंग सनद खाजगी जेट विस्कॉन्सिन कॉर्पोरेट जेट मेम्फिस सनदी कुत्रा फक्त उड्डाणे घेणारे हवाई परिवहन फोर्ट माइस खासगी जेट चार्टर उड्डाण खर्च आखात प्रवाह 5 विमान चार्टर आखात प्रवाह 5 खाजगी विमानाचा सनदी आखात प्रवाह 5 खासगी विमान चार्टर आखात प्रवाह 5 खाजगी विमान चार्टर Gulfstream G550 Gulfstream G550 अंतर्गत Gulfstream व्ही रिक्त पाय जेट चार्टर वैयक्तिक जेट चार्टर ट्यूसॉन पाळीव प्राणी जेट्स खर्च खाजगी जेट्स वर पाळीव प्राणी खाजगी विमानाचा मेम्फिस सनदी खाजगी विमानाचा चार्टर ट्यूसॉन खासगी विमान भाड्याने मेम्फिस खासगी विमान भाड्याने ट्यूसॉन खाजगी जेट चार्टर आर्कान्सा खाजगी जेट चार्टर कंपनी डेलावेर खाजगी जेट चार्टर कंपनी सॅन दिएगो खाजगी जेट चार्टर कंपनी वायोमिंग खाजगी जेट चार्टर उड्डाण डेलावेर खाजगी जेट चार्टर उड्डाण सॅन दिएगो खाजगी जेट चार्टर फोर्ट माइस खाजगी जेट चार्टर पाळीव प्राणी अनुकूल खाजगी जेट चार्टर डेलावेर दर खाजगी जेट चार्टर फ्लोरिडा दर खाजगी जेट चार्टर किंमत सॅन दिएगो खाजगी जेट चार्टर टेनेसी दर खाजगी जेट चार्टर दर फ्लोरिडा खाजगी जेट चार्टर दर टेनेसी खाजगी जेट चार्टर सेवा डेलावेर खाजगी जेट चार्टर सेवा सॅन दिएगो भाडे वायोमिंग खाजगी जेट्स खासगी विमान चार्टर विस्कॉन्सिन भाडे मेम्फिस खाजगी विमान एक खाजगी जेट वायोमिंग भाड्याने विस्कॉन्सिन खासगी जेट चार्टर उड्डाण खर्च\nकॉपीराइट © 2018 https://www.wysluxury.com- या वेबसाइट वर माहिती फक्त सामान्य माहिती उद्देशांसाठी आहे. सर्व ठिकाणी वैयक्तिकरित्या मालकीच्या व कायर्रत आहेत. - सामान्य दायित्व आणि कामगार नुकसान भरपाई. आपल्या क्षेत्रातील आपल्या स्थानिक व्यावसायिक लोकप्रतिनिधी सेवा संपर्कात मिळवा ****WysLuxury.com नाही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष आहे \"हवा वाहक\" आणि स्वत: च्या किंवा कोणत्याही विमान काम करत नाही,.\nहा दुवा अनुसरण करू नका किंवा आपण साइटवर पासून बंदी घातली जाईल\nएक मित्र या पाठवा\nआपला ई - मेल प्राप्तकर्ता ईमेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/gadget-news/science-technology/xiaomi-launches-a-cute-little-powerbank-with-hand-warmer/articleshow/72274761.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article3", "date_download": "2020-05-29T15:06:15Z", "digest": "sha1:KCFFQZ62FPLB2WMZF3ZQCWMGUCROU7BJ", "length": 13121, "nlines": 116, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nशाओमीची 'छोटू' पावर बॅंक; थंडीत ठरणार फायदेशीर\nशाओमीची ही पावर बॅंक आणि हॅन्ड वॉर्मर ५२ डिग्री इतक्या तापमाणात दोन्ही बाजूनं ऊब देते. याचं डिझायन एका छोट्या रेट्रो रेडियोसारखं आहे. या पावर बॅंकची बाहेरील बाजू अॅल्युमिनियमची असल्याची माहिती कंपनीनं दिली आहे.\nमुंबई:Xiaomi कंपनीच्या स्वस्त आणि मस्त स्मार्टफोनला बाजारात मागणी आहेच. परंतू शाओमीच्या इतर गॅझेट्सचीही चर्चा होत असते. कपंनीनं सध्या हटके अशी पावर बॅंक लॉन्च केली आहे. वजन आणि आकारामुळं ही पावर बॅंक हटके आहे.\nआकारानं अगदी लहान असलेल्या या पावर बॅंकचं वैशिष्ट्य म्हणजे यामुळं हात देखील गरम राहणार आहे. आता थंडीचे दिवस सुरू होणार आहेत. याचा उपयोग थंडीच्या दिवसात हाताला ऊब मिळावी किंवा हात गरम व्हावे यासाठी करता येणार आहे.\nशाओमीची ही पावर बॅंक आणि हॅन्ड वॉर्मर ५२ डिग्री इतक्या तापमाणात दोन्ही बाजूनं ऊब देते. याचं डिझायन एका छोट्या रेट्रो रेडियोसारखं आहे. या पावर बॅंकची बाहेरील बाजू अॅल्युमिनियमची असल्याची माहिती कंपनीनं दिली आहे. अॅल्युमिनियममुळं ही पावर बॅंक आणि हॅन्ड वॉर्मर कमी वेळात गरम व्हायरला मदत होते. ही पावर बॅंक मल्टी-मटीरियल कंपोजिट टेक्नॉलजीचा वापर करून बनवण्यात आली आहे, असा दावा कंपनीकडून करण्यात येत आहे. इतकंच नव्हे तर या पावर बॅंकला फायर-रेसिस्टेंट ABSसोबत जोडण्यात आलं आहे. यामुळं ही पावर बॅंक अतिशय सुरक्षित असल्याचं कंपनीनं म्हटलं आहे.\nया छोट्याशा पावर बॅंकमध्ये दोन बटनं देण्यात आली आहेत. डाव्या बाजूच्या बटनानं मोबइलंच पावर फंक्शन कंट्रोल करता येतं. तर उजव्या बाजूला असलेलं बटन दाबलं तर हॅन्ड वॉर्मरचं फीचर सुरू आहे. यातलं हीटिंग फंक्शन अॅक्टीव्ह होतं. या डिव्हाइसवर पावर बॅंकमधली पावर आणि तापमाणनं डिस्प्लेच्या आधारे पाहता येणार आहे.\nपाच सेकंदात होणार गरम\nहीटिंग फंक्शन अॅक्टिव्ह झाल्यानंतर पावर बॅंक गरम व्हायला सुरुवात होते. केवळ पाच सेकंदात याचं तापमाण ५० अंशापर्यंत पोहोचतं. त्यानंतर पावर बॅंक तापमाणाला स्थिर ठेवतं. त्यामुळं थंडीच्या दिवसात हे उपकरण अतिशय फायदेशीर ठरणार आहे.\nआकारानं ही पावर बॅंक लहान असून 5,000mAhची बॅटरी देण्यात आली. फोनची बॅटरी संपल्यानंतर या पावर बॅंकेची मदत होणार आहे.\nही पावर बॅंक विकत घ्यायची असल्यास हिरवा, गुलाबी आणि लाल या तीन रंगांचा पर्याय उपलब्ध आहे. सध्या तरी ही पावर बॅंक केवळ चीनमध्ये उपलब्ध असून याची किंमत १३८ युआन म्हणजेच १४०० रुपये इतकी आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nशाओमीचा नवा स्मार्ट TV, किंमत १० हजार रुपयांपेक्षा कमी...\nTikTok ला टक्कर देण्यासाठी इंडियन अॅप Mitron, ५० लाखांह...\nआता उन्हात चार्ज होणार तुमचा फोन, शाओमीने आणले सोलर पॉव...\nनोकियाचा नवा स्मार्ट TV, जाणून घ्या किंमत...\n१५ हजारांपेक्षा कमी किंमतीतील ३२ इंचाचे जबरदस्त स्मार्ट...\nमोबाइल गेमिंगचे अनोखे विश्वमहत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nस्थलांतरितांसाठी धावली ठाण्याहून रेल्वे\nलडाखमध्ये आतपर्यंत घुसण्याचा चिनी सैनिकांचा डाव होता\nशाळा १ जुलैला सुरू करण्याचा विचार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती\nशाळा १ जुलैला सुरू करण्याचा विचार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती\nCBSE: मार्क वाढवायच्या नावे फसवणूक; बोर्डाने केले सावध\nप्रसिद्ध ज्योतिषी बेजन दारूवाला यांचे निधन; करोनामुळे मृत्यू\n३ हजार रुपयांच्या डिस्काउंटवर मिळतोय हा जबरदस्त फोन, पाहा किंमत\nसकाळी रिकाम्या पोटी पाण्यासह कच्चे लसूण खा, या गंभीर आजारांचा धोका होईल कमी\nव्यावसायिक अभ्यासक्रम शुल्क: मुंबई हायकोर्टाचा राज्य सरकारला दणका\nगंगा दशहरा म्हणजे काय जाणून घ्या मुहूर्त, महत्त्व आणि मान्यता\nसीए : जुलै परीक्षांच्या केंद्रात बदल करता येणार\nचीनने करोना पसरवून काय साधले, सांगतोय हरभजन सिंग\n... म्हणून अमिताभ आणि जया यांच्या लग्नात होते फक्त पाच व-हाडी\nपुलवामातील स्फोटकांनी भरलेली कार हिजबुलच्या दहशतवाद्याची; भावाला अटक\nनिर्बंधाचा अमेरिकेनेही विचार करावा; हाँगकाँग सरकारचा इशारा\nप्रसिद्ध गीतकार योगेश गौर यांचं वयाच्या ७७ व्या वर्षी निधन\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/sports/badminton/the-shining-star-in-badminton/articleshow/71796963.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article5", "date_download": "2020-05-29T14:08:26Z", "digest": "sha1:T45XFMTVUUD7XTPBR2T4LXJQ3Y5TWGVE", "length": 15921, "nlines": 132, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n…महाराष्ट्राच्या बॅडमिंटन संघातील श्रावणी वाळेकर यशाची शिखरे पादाक्रांत करते आहे...\nमहाराष्ट्राच्या बॅडमिंटन संघातील श्रावणी वाळेकर यशाची शिखरे पादाक्रांत करते आहे. या वर्षी तिने राज्यस्तरीय स्पर्धेतील सहापैकी पाच स्पर्धांमध्ये विजेतेपद पटकावले आहे. यात एकेरीची दोन आणि दुहेरीची तीन अजिंक्यपदके समाविष्ट आहेत. श्रावणी सध्या महाराष्ट्रातील प्रथम मानांकित खेळाडू असून, सलग दुसऱ्या वर्षी महाराष्ट्र संघात तिची निवड झाली आहे.\nनाशिकच्या शिवसत्य क्रीडा मंडळात इतर मुलांचा खेळ बघता बघता श्रावणीने वयाच्या पाचव्या वर्षी बॅडमिंटन खेळायला सुरुवात केली. श्रावणीने व तिच्या भावाने खेळात करिअर करावे, अशी तिच्या वडिलांची इच्छा होती. दोघांनाही खेळाची आवड असल्याने ती आपोआप पूर्ण झाली. शिवसत्य क्रीडा मंडळामध्ये प्रवेश घेतल्यानंतर तिचे शटल काँटॅक्ट व्यवस्थित होत नसल्याने तिला खेळायचा कंटाळा यायचा. या वे‌ळी तिच्या आईने व प्रशिक्षकांनी तिला धीर देऊन सराव करून घेतला. थोडा सराव झाल्यानंतर ती कोर्टवर खेळायला लागली. त्यानंतर तिची खेळातील रुची वाढू लागली. वयाच्या नवव्या वर्षी तिने दहा वर्षांखालील मुलींच्या गटातून पहिले अजिंक्यपद पटकावले. निष्णात बॅडमिंटन प्रशिक्षक मकरंद देव यांनी तिच्यातील सुप्त गुणांना ओळखले. त्यांच्या कडक शिस्तीच्या; पण प्रेमळ वातावरणात व्यायामशाळा, मैदानी क्षमता आणि कोर्टवरील सराव अशा सर्वंकष आणि खडतर प्रशिक्षणास तीन वर्षे पूर्ण झाली. प्रशिक्षणाची बाजू प्रशिक्षक सांभाळत असले, तरी तिच्या आहाराची जबाबदारी तिची आई सांभळते. आहारतज्ज्ञ���ंनी नेमून दिलेला आहार श्रावणीला वेळोवेळी देण्याचे काम तिची आई करीत असते.\nबॅडमिंटनला आवश्यक असणारे लवचीक शरीर तयार करण्यासाठी श्रावणीने मल्लखांबचा आधार घेतला आहे. विशेष म्हणजे मुलांना प्रिय असलेल्या जंक फूडपासून ती कटाक्षाने दूर राहते. खेळावर लक्ष देत असल्याने साहजिकच शाळेतील उपस्थिती कमी होते. तरीही ती नेहमीच परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होते. तिचे बॅडमिंटनमधील प्रावीण्य पाहून, तिच्या शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षक तिला नेहमीच सहकार्य करतात. श्रावणीने वयाच्या दहाव्या वर्षी खेळायला सुरुवात केली आणि अवघ्या तीन वर्षांत तिचा खेळ बहरला.\nइयत्ता सातवी, सिल्व्हर ओक हायस्कूल, दुगाव\nआक्रमक फटक्यांवर भर. जिद्दी असल्याने पहिल्या झटक्यात समोरच्या खेळाडूवर आपला प्रभाव पाडते. समोरचा खेळाडू कोणती चाल खेळणार आहे, याचा अचूक अंदाज घेऊन पायांची हालचाल करते.\nपी. व्ही. सिंधू आणि ताई झुई ली\nरोज सकाळ-संध्याकाळ दोन तास सराव करते. व्यायामशाळेत पूरक व्यायाम, योगासने आणि प्राणायाम.\nअत्यंत चिवट प्रतिकार करणारी अष्टपैलू श्रावणी कधीही हार मानत नाही. ती १३ वर्षांची आहे. विजीगिषु वृत्तीमुळे आणि अथक प्रयत्नांमुळे ती भारताची प्रथम मानांकित खेळाडू म्हणून देशाकडून खेळण्याचे स्वप्न नक्कीच साकार करेल, याची मला खात्री आहे.\n- मकरंद देव, प्रशिक्षक\n- नाशिक जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनच्या वतीने २०१५ मध्ये आयोजित जिल्हा पातळीवरील स्पर्धेत द्वितीय क्रमांक.\n- नाशिक जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन, निवेक क्लब, नाशिक जिमखाना, स्त्री मंडळ आयोजित जिल्हास्तरीय स्पर्धेत २०१६ मध्ये सर्व स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक.\n- महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनच्या वतीने २०१७ मध्ये गोरेगाव येथे आयोजित पंजाब नॅशनल बॅँक मेटलाइफ वेस्ट झोन (महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, गोवा) स्पर्धेत सिंगल प्रकारात सुवर्णपदक.\n- महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनच्या वतीने नागपूर येथे ११ ते १६ जून २०१९ दरम्यान आयोजित स्पर्धेत दुहेरी गटात विजयी; वैयक्तिक गटात तिसरी.\n- असोसिएशनच्या पुण्यातील स्पर्धेत दुहेरी व वैयक्तिक दोन्ही गटांत विजयी, रत्नागिरी येथील स्पर्धेतही दुहेरी आणि वैयक्तिक गटात विजयी.\n- बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीने उडुपी (कर्नाटक) येथे आयोजित ऑल इंडिया रॅँकिंग स्पर्���ेत तृतीय क्रमांक; हैदराबाद (तेलंगण) येथे झालेल्या स्पर्धेत तृतीय क्रमांक; तिरुपुर (तमिळनाडू) येथे झालेल्या स्पर्धेत द्वितीय क्रमांक.\n- पाटणा येथे आयोजित राष्ट्रीय चॅम्पियन स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात निवड.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nदिव्यांग बॅडमिंटनपटूचा सरावाचा ध्यास...\nअजय, मनोहरला विजेतेपदमहत्तवाचा लेख\nCBSE: मार्क वाढवायच्या नावे फसवणूक; बोर्डाने केले सावध\nकरोनामुळे पायी आषाढवारी रद्द; हेलिकॉप्टरने पादुका पंढरीत नेणार\n... म्हणून अमिताभ आणि जया यांच्या लग्नात होते फक्त पाच व-हाडी\nपुलवामातील स्फोटकांनी भरलेली कार हिजबुलच्या दहशतवाद्याची; भावाला अटक\nनिर्बंधाचा अमेरिकेनेही विचार करावा; हाँगकाँग सरकारचा इशारा\nप्रसिद्ध गीतकार योगेश गौर यांचं वयाच्या ७७ व्या वर्षी निधन\nमोदी सरकार २.० : या निर्णयांनी गाजवलं पहिलं वर्ष\n करोनाचे संकट नष्ट करण्यासाठी मंदिरात दिला नरबळी\nविद्या बालननं केली 'नटखट' या शॉर्ट फिल्मची निर्मिती\nडोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटला ट्विटरचा पुन्हा आक्षेप\nCBSE: मार्क वाढवायच्या नावे फसवणूक; बोर्डाने केले सावध\nप्रसिद्ध ज्योतिषी बेजन दारूवाला यांचे निधन; करोनामुळे मृत्यू\n३ हजार रुपयांच्या डिस्काउंटवर मिळतोय हा जबरदस्त फोन, पाहा किंमत\nसकाळी रिकाम्या पोटी पाण्यासह कच्चे लसूण खा, या गंभीर आजारांचा धोका होईल कमी\nव्यावसायिक अभ्यासक्रम शुल्क: मुंबई हायकोर्टाचा राज्य सरकारला दणका\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/maharashtra/coronavirus-number-of-covid-19-infected-patients-in-mumbai-pune-sangli-nagpur-ahmednagar-and-other-cities-of-the-state-117081.html", "date_download": "2020-05-29T13:11:48Z", "digest": "sha1:3X5DBZCX6NSVLNGVUDPTHH5RV4N54MCB", "length": 32305, "nlines": 283, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "Coronavirus: मुंबई, पुणे, सांगली, नागपूर, अहमदनगर यांसह राज्यातील इतर शहरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या किती? घ्या जाणून | 📰 LatestLY मराठी", "raw_content": "\nप्रसिद्ध ज्योतिषी बेजन दारूवाला यांचे निधन; 29 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nशुक्रवार, मे 29, 2020\nप्रसिद्ध ज्योतिषी बेजन दारूवाला यांचे निधन; 29 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nराज्यातील अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत 30 मे रोजी निर्णय होण्याची शक्यता, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार विद्यापीठातील कुलगुरुंशी चर्चा\nCoronavirus मुळे मरण पावलेल्या लोकांसाठी स्पेनमध्ये 10 दिवसांचा दुखवटा सुरु; देशाच्या लोकशाही इतिहासातील सर्वात मोठा Mourning Period\nBe Positive: कोकणातील आंबा उत्पादकांनी Coronavirus संकटात शोधली संधी; तोडली दलालांची साखळी\nठाण्यातील भाजप नगरसेवक विलास कांबळे यांचा मृत्यू; हॉटेलमध्ये आढळला मृतदेह\nअक्षय बोऱ्हाडे मारहाण प्रकरणी विघ्नहर सहकारी साखर कारखाना अध्यक्ष सत्यशील शेरकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल\nपुणे: सहकारनगर पोलीस स्टेशन मधील कर्मचाऱ्याने COVID19 वर यशस्वी मात केल्याबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले अभिनंदन\nमुंबई: दीड महिन्याच्या बाळाची कोरोना विरुद्ध लढाई यशस्वी; ब्रेन हॅमरेज वर सुद्धा केली मात\nIND vs AUS 2020-21: क्रिकेट ऑस्ट्रेलियाने भारत दौर्‍याचे जाहीर केलेले वेळापत्रक अंतिम नाही, BCCI ने दिले महत्वाचे संकेत\n'त्या' वादग्रस्त व्हिडिओबाबत ISKON ने दाखल केली तक्रार; Shemaroo ने माफी मागत तोडले सुरलीन कौर व बलराज स्याल यांच्यासोबतचे व्यावसायिक संबंध\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nराज्यातील अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत 30 मे रोजी निर्णय होण्याची शक्यता, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार विद्यापीठातील कुलगुरुंशी चर्चा\nअक्षय बोऱ्हाडे मारहाण प्रकरणी विघ्नहर सहकारी साखर कारखाना अध्यक्ष सत्यशील शेरकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल\nपुणे: सहकारनगर पोलीस स्टेशन मधील कर्मचाऱ्याने COVID19 वर यशस्वी मात केल्याबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले अभिनंदन\nमुंबई: दीड महिन्याच्या बाळाची कोरोना विरुद्ध लढाई यशस्वी; ब्रेन हॅमरेज वर सुद्धा केली मात\nप्रसिद्ध ज्योतिषी बेजन दारूवाला यांचे निधन; 29 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nछत्तीसगढ राज्याचे माजी मुख्यमंत्री अजीत जोगी यांचे निधन; 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास\nCoronavirus: गोव्यात लॉकडाऊन आणखी 15 दिवस वाढवण्यासह काही नियम शिथील करण्याची अमित शहा यांच्याकडे मागणी- ��ुख्यमंत्री प्रमोद सावंत\nMonsoon 2020: महाराष्ट्रात जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून दाखल होण्याचा अंदाज; 1 जून पर्यंत केरळमध्ये धडकणार\nCoronavirus मुळे मरण पावलेल्या लोकांसाठी स्पेनमध्ये 10 दिवसांचा दुखवटा सुरु; देशाच्या लोकशाही इतिहासातील सर्वात मोठा Mourning Period\nCoronavirus Updates: जगभरात कोरोनाबाधितांचा आकडा 5.7 मिलियन तर बळींचा आकडा 355,000 च्या पार\nNASA चं ऐतिहासिक SpaceX रॉकेट लॉन्चिग खराब वातावरणामुळे रद्द; 30 मे दिवशी पुन्हा केले जाणार प्रयत्न\nभारत-चीन संबंधावर डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विट; म्हणाले दोन्ही देशांमध्ये अमेरिका मध्यस्थी करण्यास तयार\niQOO 3 स्मार्टफोनवर ग्राहकांना मिळणार 3 रुपयांची सूट, जाणून घ्या फिचर्ससह नवी किंमत\nगुगल पे 'Nearby Spot' फिचर आता भारतातील 35 शहरांमध्ये उपलब्ध; जवळची अत्यावश्यक सेवांची दुकाने दाखवून करणार युजर्सची मदत\n घरातून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना Google देणार 75 हजाराचा भत्ता; Work From Home करताना लॅपटॉप, फर्निचर विकत घेण्यासाठी मदत\nMitron App: आता TikTok ला विसरा, व्हिडिओ बनवण्यासाठी सादर आहे भारतीय 'मित्रों अ‍ॅप'; जाणून घ्या याच्या वापरासाठी Step-by-Step Guide (Video)\nOla Electric भारतात पुढच्या वर्षात लॉन्च करणार इलेक्ट्रिक टू-व्हिलर\nCoronavirus Effect: लॉकडाउन मुळे मारुति सुझुकी ला मोठा तोटा; एप्रिल महिन्यात एकाही गाडीची विक्री नाही\nबीएमडब्ल्यू इंडियाचे सीईओ रुद्रतेज सिंह यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; वयाच्या 46 वर्षी घेतला अखेरचा श्वास\nCoronavirus: लक्झरी वाहन निर्माता कंपनी Mercedes-Benz चा मोठा निर्णय; पुण्यात 1,500 बेड्सचे रुग्णालय बांधण्याची घोषणा\nIND vs AUS 2020-21: क्रिकेट ऑस्ट्रेलियाने भारत दौर्‍याचे जाहीर केलेले वेळापत्रक अंतिम नाही, BCCI ने दिले महत्वाचे संकेत\nवर्ल्ड कप 2011 फायनलमध्ये टॉसवरून झाला मोठा वाद, एमएस धोनीने दुसऱ्यांदा करण्याच्या मागणीचा कुमार संगकाराने सांगितला किस्सा\nकोरोना व्हायरस जगभरात पसरविण्यामागची चीनची मूळ योजना हरभजन सिंह याने केली उघकीस, ट्विटवरून लगावली फटकार\nICC ला पात्र लिहून क्रिकेट ऑस्ट्रेलियाने 2021 टी-20 वर्ल्ड कप आयोजित करण्याची केली विनंती, यामागील तर्क जाणून घ्या\n'त्या' वादग्रस्त व्हिडिओबाबत ISKON ने दाखल केली तक्रार; Shemaroo ने माफी मागत तोडले सुरलीन कौर व बलराज स्याल यांच्यासोबतचे व्यावसायिक संबंध\nDabangg Animated Version: लवकरच प्रदर्शित होणार सलमान खानच्या ‘दबंग’चे अ‍ॅनिमेटेड व्हर्जन; 'चुलबुल पांडे' दिसणार नव्या अवतारात\nAmitabh Bachchan Helps Migrants: सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या वतीने मजुरांना मूळगावी नेणाऱ्या 10 बस हाजी अली येथून उत्तर प्रदेश साठी रवाना (See Photos)\nनवाजुद्दीन सिद्दीकी ची पत्नी आलिया हिने घटस्फोटासह पोटगी म्हणून 30 कोटी रुपये आणि 4BHK फ्लॅटची केली मागणी\nराशीभविष्य 29 मे 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nVeer Savarkar Jayanti 2020 Wishes: विनायक दामोदर सावरकर यांच्या 137 व्या जयंती निमित्त Messages, HD Images, Wallpapers शेअर करून द्या विनम्र आदरांजली\nराशीभविष्य 28 मे 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nVeer Savarkar Jayanti 2020 Quotes: वीर सावरकर यांचे देशप्रेम, एकात्मता ते जीवनाकडे सकारत्मक बघायला शिकणारे क्रांतिकारक विचार\nFact Check: कार हिटमुळे हँड सॅनिटायझरचा स्फोट होतो गाडीमध्ये सॅनिटायझर ठेवणे कितीपत सुरक्षित गाडीमध्ये सॅनिटायझर ठेवणे कितीपत सुरक्षित\nManjeshwar Brothers: रुपेरी वाळूत ते आकाशी झेप घे रे पाखरा सह 'ही' गाणी गात नेटकऱ्यांना थक्क केलेल्या मंजेश्वर ब्रदर्स या चिमुकल्यांविषयी जाणून घ्या (Watch Video)\n: मुंबई शहरातही टोळधाड दाखल जुहू, विक्रोळीसह अनेक ठिकाणी टोळ दिसल्याचा दावा; फोटो सोशल मीडियावर व्हायरल\n' जाणून घ्या व्हायरल व्हिडिओ मागील सत्य\nभारत: कोरोना व्हायरस लाईव्ह मॅप\nउपचार सुरु असलेले एकूण रुग्ण\nCoronavirus: मुंबई, पुणे, सांगली, नागपूर, अहमदनगर यांसह राज्यातील इतर शहरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या किती\nमहाराष्ट्र अण्णासाहेब चवरे| Apr 03, 2020 11:47 PM IST\nमुंबई (Mumbai) शहरासह राज्यातील कोरोना व्हायरस (Coronavirus) बाधितांची संख्या आता 490 इतकी झाली आहे. यात मुंबई शहरातील नव्याने नोंद झालेल्या 43 रुग्णांचाही समावेश आहे. नव्या रुग्णांसह एकट्या मुंबई शहरातील रुग्णांची संख्या 278 इतकी झाली आहे. मुंबई शहरासह राज्यातील इतर शहरं आणि काही प्रमाणात ग्रामिण भागातही कोरोना व्हायरस संसर्ग झाल्याचे रुग्ण आढळून आले आहेत. मुंबई शहरासह राज्यातील विविध ठिकाणी कोरोना व्हायरस बाधित रुग्णांची संख्या खाली तक्त्यात दिली आहे. दरम्यान, राज्यात आज दिवसभरात कोरोना बाधित 67 रुग्णांची भर पडली. एकूण रुग्णांपैकी 50 जणांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 26 जणांचा मृत्यू झाला आहे.\nदरम्यान, देशातील कोरोना व्हायरस (Coronavirus) बाधितांचा विचार करता ती आकडेवारीही मोठी आह���. कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची देशातील एकूण संख्या संख्या 2547 इतकी आहे. त्यापैकी 162 जणांची प्रकृती उपचारानंतर सुधारली असल्याने आणि त्यांना सध्या आराम वाटत असल्याने घरी सोडण्यात आले आहे. देशभरात आतापर्यंत कोरना लागन झालेल्या 62 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात सध्या उपचार घेत असलेल्या कोरोना व्हायरस रुग्णांची संख्या 2322 इतकी आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालय (Ministry of Health) आणि कुटुंब कल्याण विभाग (Family Welfare) अशा दोघांनी ही माहिती संयुक्तरित्या दिली. (हेही वाचा, महाराष्ट्रातील 7 कोरोना बाधित रुग्ण हे दिल्लीतील तबलिगी जमातीच्या कार्यक्रमात होते सहभागी- राज्य आरोग्य विभाग)\nराज्यात कोणत्या शहरात कोरोना व्हायरस बाधित रुग्णांची संख्या किती\nमहाराष्ट्रातील जिल्हा व मनपा निहाय कोरोना व्हायरस बाधित रुग्णसंख्या, मृत्यू\n(*आकडेवारी 3 एप्रिल 2020 पर्यंतची)\nपुणे (शहर व ग्रामीण)\nमुंबई वगळून ठाणे मंडळातील मनपा व जिल्हे\nसिंधुदुर्ग, गोंदिया, नाशिक, उस्मानाबाद, वाशिम, जळगाव\nधक्कादायक म्हणजे हे वृत्त लिहिण्यापूर्वी काहीच वेळ हाती आलेल्या माहितीनुसार, न्यूयॉर्क शहरात कोरना व्हायरस बाधितांची संख्या 102,863 इतकी आहे. तर कोरनाचा बळी ठरलेल्यांची संख्या 2,935 इतकी आहे. न्यू यॉर्कमध्ये आज दिवसभरात 10,482 रुग्णांची नोंद झाली. तर 562 जाणांचा मृत्यू झाला आहे.\nप्रसिद्ध ज्योतिषी बेजन दारूवाला यांचे निधन; 29 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nCoronavirus मुळे मरण पावलेल्या लोकांसाठी स्पेनमध्ये 10 दिवसांचा दुखवटा सुरु; देशाच्या लोकशाही इतिहासातील सर्वात मोठा Mourning Period\nBe Positive: कोकणातील आंबा उत्पादकांनी Coronavirus संकटात शोधली संधी; तोडली दलालांची साखळी\nपुणे: सहकारनगर पोलीस स्टेशन मधील कर्मचाऱ्याने COVID19 वर यशस्वी मात केल्याबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले अभिनंदन\nमुंबई: दीड महिन्याच्या बाळाची कोरोना विरुद्ध लढाई यशस्वी; ब्रेन हॅमरेज वर सुद्धा केली मात\nसलमान खान कडून मुंबई पोलिसांसाठी FRSH Sanitisers दान; लाखभर बॉटल्सचं वाटप\nCoronavirus: जनशक्तीच्या जोरावर करोना व्हायरस संकटावर मात करु - उपमुख्यमंत्री अजित पवार\nFact Check: कार हिटमुळे हँड सॅनिटायझरचा स्फोट होतो गाडीमध्ये सॅनिटायझर ठेवणे कितीपत सुरक्षित गाडीमध्ये सॅनिटायझर ठेवणे कितीपत सुरक्षित\nLocust Attack In Maharashtra: महाराष्ट्र राज्यात 50% ट���ळधाडीचा नाश – कृषीमंत्री दादा भुसे यांची माहिती\nCoronavirus In Maharashtra: महाराष्ट्रातील तुम्ही राहत असणाऱ्या जिल्ह्यात कोरोनाचे किती रुग्ण आहेत जाणून घ्या; राज्यातील कोरोनाबाधितांची जिल्ह्यानिहाय आकडेवारी\nऔरंगाबाद: साई रंगदाळ या 7वी मध्ये शिकणार्‍या विद्यार्थ्याने कोव्हिड योद्धांच्या मदतीसाठी बनवला रोबोट; औषधं, अन्न पोहचवण्यासाठी करणार मदत\nमहाराष्ट्र पोलिस खात्यामध्ये एकूण 2211 पोलिस कर्मचारी COVID 19 च्या विळख्यात; 24 तासांत 116 जणांना कोरोनाची बाधा\nकोविड-19 च्या वाढत्या संसर्गामुळे गरोदर महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनी गरजेशिवाय रेल्वे प्रवास टाळावा; रेल्वे मंत्रालयाचे आवाहन\nप्रसिद्ध ज्योतिषी बेजन दारूवाला यांचे निधन; 29 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nराज्यातील अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत 30 मे रोजी निर्णय होण्याची शक्यता, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार विद्यापीठातील कुलगुरुंशी चर्चा\nCoronavirus मुळे मरण पावलेल्या लोकांसाठी स्पेनमध्ये 10 दिवसांचा दुखवटा सुरु; देशाच्या लोकशाही इतिहासातील सर्वात मोठा Mourning Period\nBe Positive: कोकणातील आंबा उत्पादकांनी Coronavirus संकटात शोधली संधी; तोडली दलालांची साखळी\nठाण्यातील भाजप नगरसेवक विलास कांबळे यांचा मृत्यू; हॉटेलमध्ये आढळला मृतदेह\nअक्षय बोऱ्हाडे मारहाण प्रकरणी विघ्नहर सहकारी साखर कारखाना अध्यक्ष सत्यशील शेरकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल\nLockdown 4 मध्ये आंतरराज्यीय प्रवास करण्यासाठी E-Pass मिळणार; serviceonline.gov.in/epass/ वर पहा कसा कराल अर्ज\nहापूस आंबा कसा ओळखला नैसर्गिकरित्या पिकलेले आणि कृत्रिमरित्या पिकवलेल्या आंब्यातील नेमका फरक काय नैसर्गिकरित्या पिकलेले आणि कृत्रिमरित्या पिकवलेल्या आंब्यातील नेमका फरक काय आंबे विकत घेताना पारखून पाहा ‘या’ गोष्टी\nपरदेशात अडकलेल्या महाराष्ट्रीय लोकांना मायदेशी सुखरूप आणण्यासाठी ठाकरे सरकारचा मदतीचा हात; ‘इथे’ ऑनलाईन माहिती देण्याचंं आवाहन\nप्लाझ्मा थेरपी म्हणजे नेमकं काय यामुळे COVID-19 रुग्णांना फायदा होईल यामुळे COVID-19 रुग्णांना फायदा होईल जाणून घ्या प्लाझ्मा थेरपीचे फायदे, इतिहास, उपचारपद्धती याबद्दल सविस्तर माहिती\nराज्यातील अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत 30 मे रोजी निर्णय होण्याची शक्यता, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार विद्यापीठातील कुलगुरु���शी चर्चा\nठाण्यातील भाजप नगरसेवक विलास कांबळे यांचा मृत्यू; हॉटेलमध्ये आढळला मृतदेह\nअक्षय बोऱ्हाडे मारहाण प्रकरणी विघ्नहर सहकारी साखर कारखाना अध्यक्ष सत्यशील शेरकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल\nपुणे: सहकारनगर पोलीस स्टेशन मधील कर्मचाऱ्याने COVID19 वर यशस्वी मात केल्याबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले अभिनंदन", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.50languages.com/phrasebook/lesson/mr/el/10/", "date_download": "2020-05-29T14:13:47Z", "digest": "sha1:GWEKE352UV4Q7NLIGH2YAQQT7GI3YN3N", "length": 17729, "nlines": 378, "source_domain": "www.50languages.com", "title": "काल – आज – उद्या@kāla – āja – udyā - मराठी / ग्रीक", "raw_content": "\nNN नॉर्वेजियन - Nynorsk\nNN नॉर्वेजियन - Nynorsk\n3 - परिचय, ओळख\n5 - देश आणि भाषा\n6 - वाचणे आणि लिहिणे\n7 - संख्या / आकडे\n9 - आठवड्याचे दिवस\n10 - काल – आज – उद्या\n15 - फळे आणि खाद्यपदार्थ\n16 - ऋतू आणि हवामान\n18 - घराची स्वच्छता\n20 - गप्पा १\n21 - गप्पा २\n22 - गप्पा ३\n23 - विदेशी भाषा शिकणे\n27 - हाटेलमध्ये – आगमन\n28 - हाटेलमध्ये – तक्रारी\n29 - उपाहारगृहात १\n30 - उपाहारगृहात २\n31 - उपाहारगृहात ३\n32 - उपाहारगृहात ४\n33 - रेल्वे स्टेशनवर\n36 - सार्वजनिक परिवहन\n39 - गाडी बिघडली तर\n40 - दिशा विचारणे\n41 - एखादा पत्ता शोधणे, मार्ग विचारणे\n42 - शहरातील फेरफटका\n44 - संध्याकाळी बाहेर जाणे\n47 - प्रवासाची तयारी\n48 - सुट्टीतील उपक्रम\n50 - जलतरण तलावात\n51 - रोजची कामे, खरेदी इत्यादी\n52 - डिपार्टमेंट स्टोअरमध्ये\n58 - शरीराचे अवयव\n61 - क्रमवाचक संख्या\n62 - प्रश्न विचारणे १\n63 - प्रश्न विचारणे २\n64 - नकारात्मक वाक्य १\n65 - नकारात्मक वाक्य २\n66 - संबंधवाचक सर्वनाम १\n67 - संबंधवाचक सर्वनाम २\n68 - मोठा – लहान\n69 - गरज असणे – इच्छा करणे\n70 - काही आवडणे\n71 - काही इच्छा करणे\n72 - एखादी गोष्ट अनिवार्यपणे करण्यास भाग पडणे\n73 - परवानगी असणे\n74 - विनंती करणे\n75 - कारण देणे १\n76 - कारण देणे २\n77 - कारण देणे ३\n78 - विशेषणे १\n79 - विशेषणे २\n80 - विशेषण ३\n81 - भूतकाळ १\n82 - भूतकाळ २\n83 - भूतकाळ ३\n84 - भूतकाळ ४\n85 - प्रश्न – भूतकाळ १\n86 - प्रश्न – भूतकाळ २\n87 - क्रियापदांच्या रूपप्रकारांचा भूतकाळ १\n88 - क्रियापदांच्या रूपप्रकारांचा भूतकाळ २\n89 - आज्ञार्थक १\n90 - आज्ञार्थक २\n91 - दुय्यम पोटवाक्य की १\n92 - दुय्यम पोटवाक्य की २\n93 - दुय्यम पोटवाक्य तर\n94 - उभयान्वयी अव्यय १\n95 - उभयान्वयी अव्यय २\n96 - उभयान्वयी अव्यय ३\n97 - उभयान्वयी अव्यय ४\n98 - उभयान्वयी अव्यय\n99 - षष्टी विभक्ती\n100 - क्रियाविशेषण अव्यय\nमराठी » ग्रीक काल – आज – उद्या\nकाल – आज – उद्या\nकाल – आज – उद्या\nमजकूर पाहाण्यासाठी क्लिक कराः\nकाल मी चित्रपट बघायला गेलो होतो. / गेले होते. Χθ-- π--- σ-----.\nआज मी कामाला / नोकरीवर जाणार नाही. Σή---- δ-- δ------.\nउद्यापासून मी पुन्हा कामाला जाणार. Αύ--- δ------ π---.\nमी एका कार्यालयात काम करतो. / करते. Δο----- σ-- γ------.\n« 9 - आठवड्याचे दिवस\n10 - काल – आज – उद्या\n11 - महिने »\nMP3 (.झिप फाइल्स) डाउनलोड करा\nMP3 मराठी + ग्रीक (1-100)\nसध्या, परकीय भाषा या रोजच्या शिक्षणाचा भाग बनल्या आहेत. फक्त त्यांना शिकत असल्यास रटाळपणा येणार नाही ज्यांना त्या भाषांबरोबर शिकण्यात अडथळे वाटत आहेत त्यांच्यासाठी एक चांगली बातमी आहे. आपण झोपेत अधिक चांगल्या रीतीने शिकू शकतो. वेगवेगळे वैज्ञानिक अभ्यास आणि संशोधन या निष्कर्ष पर्यंत पोहोचले आहेत. आणि जेव्हा भाषा शिकण्याची वेळ येते तेव्हा आपण हे वापरू शकतो. आपण दिवसातील घटनांवर झोपेत प्रक्रिया करतो. आपला मेंदू नवीन अनुभवाबाबत छाननी करत असतो. जे काही आपण अनुभवतो, त्यावर पुन्हा एकदा विचार होतो आणि नवीन आशय आपल्या मेंदूत टाकला जातो. झोपण्या अगोदर शिकलेल्या अथवा अनुभवलेल्या गोष्टी विशेषतः अगदी चांगल्या रीतीने लक्षात राहतात. म्हणून, महत्वाच्या गोष्टींची संध्याकाळी उजळणी केली तर ते आधी चांगलेच लक्षात राहते. वेगवेगळ्या झोपेच्या अवस्था वेगवेगळ्या गोष्टी शिकण्यास कारणीभूत असतात.\nREM झोप मानसोपचार गोष्टी शिकण्यास मदत करतात. गाणे किंवा खेळणे या प्रकारात मोडतात. याच्या उलट अस्सल ज्ञान हे तीव्र झोपेत शिकले जाते. इथेच आपण जे काही शिकलो त्याची उजळणी होते. शब्दसंग्रह आणि व्याकरण सुद्धा जेव्हा आपण एखादी नवीन भाषा शिकतो, तेव्हा आपल्या मेंदूने कष्ट घेतले पाहिजे. त्याने नवीन शब्द आणि नियम लक्षात ठेवले पाहिजे. झोपेत देखील याची एकदा उजळणी झाली पाहिजे. संशोधक यास रिप्ले/पुनर्बिंबण तत्व असे म्हणतात परंतु, तुम्ही चांगले झोपणे महत्वाचे आहे. शरीर आणि मन यांमध्ये पुनर्योजन व्यवस्थितपणे होणे महत्वाचे आहे. त्यानंतरच, मेंदू अधिक कार्यक्षमतेने कार्य करू शकेल. तुम्ही म्हणू शकता: छान झोप, चांगली मानसिक कार्यक्षमता. जेव्हा आपण विश्रांती घेतो, तेव्हा देखील आपला मेंदू कार्य करत असतो. म्हणून: शुभरात्री, शुभरात्री, शुभरात्री, शुभरात्री \nएक नवीन भाषा शिकण्यासाठी तुम्हाला ज्याची गरज आहे ते सर्वकाही\nहे पहा - य��थे कोणताही धोका नाही आणि कोणताही करार नाही. सर्व 100 धडे मोफत मिळवा.\nAndroid यासाठी डाउनलोड करा\n50लँग्वेजेस सह तुम्ही 50पेक्षा जास्त भाषा तुमच्या देशी भाषेतून शिकू शकता जसे आफ्रिकन, अरेबिक, चीनी, डच, इंग्लिश, फ्रेंच, जर्मन, हिंदी, इटालियन, जपानी, पर्शियन, पोर्तुगीज, रशियन, स्पॅनिश किंवा टर्किश भाषा\nआम्हाला येथे फॉलो करा\nसर्व हक्क सुरक्षित परवाना तपासा\nसार्वजनिक शाळा आणि व्यक्तिगत अ-व्यावसायिक वापरासाठी मोफत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.kardaliwan.com/dattadham", "date_download": "2020-05-29T12:57:38Z", "digest": "sha1:WWJVWSCYZYQ6QFN56UKKMKYLTWQWECZL", "length": 4771, "nlines": 101, "source_domain": "www.kardaliwan.com", "title": "Kardaliwn Seva Sagh | Datt Dham Parikrama", "raw_content": "साहसी + आध्यात्मिक यात्रा आयोजक | आध्यात्मिक पुस्तक प्रकाशक\n४ प्रकारच्या दत्त धाम परिक्रमा\nजागृत परंतु अपरिचित दत्तक्षेत्रांचे दर्शन\nपुणे ते पुणे - एसी पुशबॅक वाहन प्रवास\nपरिक्रमा अ) ५ दिवस - `१२०००/- (+GST5%)\nशंकर महाराज मठ - औदुंबर - नृसिंहवाडी - अमरापूर - पैजारवाडी - पांगरी - कणकवली - कुडाळ - माणगांव - दाणोली - मुरगोड - बाळेकुंद्री - कुरवपूर - मंथनगोड\n१) १४ ते १८ मार्च २०२०\n२) १८ ते २२ एप्रिल २०२०\n३) १४ ते १८ एप्रिल २०२०\n४) ४ ते ८ जून २०२०\nपरिक्रमा क) ३ दिवस - `८०००/- (+GST5%)\nलातूर - माहूर - कारंजा - खामगांव - शेगांव - झिरी - शुलीभंजन\n१) २७ ते २९ मार्च २०२०\n२) २ ते ४ मे २०२०\n३) २९ ते ३१ मे २०२०\n४) १८ ते २० जून २०२०\nपरिक्रमा ब) ३ दिवस - `८०००/- (+GST5%)\nबसवकल्याण - माणिकनगर - कुमसी - गाणगापूर - कडगंची - लाडचिंचोळी - अक्कलकोट\n१) २१ ते २३ मार्च २०२०\n२) २३ ते २५ एप्रिल २०२०\n३) २२ ते २४ मे २०२०\n४) १२ ते १४ जून २०२०\nपरिक्रमा ड) ४ दिवस - `८०००/- (+GST5%)\nअनसुया - नारेश्वर - पंचकुबेर - कुबेर भंडारी - तिलकवाडा - गरुडेश्वर - स्टॅच्यु ऑफ युनिटी - भालोद\n१) १० ते १२ एप्रिल २०२०\n२) ८ ते १० मे २०२०\n● संपूर्ण माहितीपत्रक वाचा.\n● दिलेल्या तारखांपैकी एक तारिख निश्चित करा\n● ऑनलाइन नोंदणी करा. ऑनलाइन रक्कम भरु शकता किंवा बॅक खात्यामध्ये जमा करु शकता. किंवा ऑफलाइन फॉर्म भरण्यासाठी फॉर्म ची प्रिंट काढून, भरुन सोबत आधार कार्ड ची कॉपी ईमेल वर स्कॅन करुन पाठवू शकता किंवा पोस्टाने/कुरिअरने पाठवू शकता.\n● बॅंकेत रक्कम जमा केली असेल तर ट्रान्सॅक्शन डिटेल्स आम्हाला 9657709678 या व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/marathi-movie-court-show-cancelled-due-to-low-audience-response-1093705/", "date_download": "2020-05-29T13:49:27Z", "digest": "sha1:WOL7PMMOEEE3Q4B4TBU62SI3GXRIUZIB", "length": 16261, "nlines": 206, "source_domain": "www.loksatta.com", "title": "प्राईम टाईम मिळूनही अपुऱ्या प्रेक्षकसंख्येअभावी ‘कोर्ट’चा खेळ रद्द | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात ४५ हजार चाकरमानी दाखल\nमाथेरानमधील घोडय़ांसाठी अनंत अंबानींकडून खुराक\nरिक्षातूनही आता करोना रुग्णांची वाहतूक\nधुळ्यात पोलिसाला करोनाची लागण\nभाडय़ाची दुकाने रिकामी होण्यास सुरुवात\nप्राईम टाईम मिळूनही अपुऱ्या प्रेक्षकसंख्येअभावी ‘कोर्ट’चा खेळ रद्द\nप्राईम टाईम मिळूनही अपुऱ्या प्रेक्षकसंख्येअभावी ‘कोर्ट’चा खेळ रद्द\nराज्य सरकारने मोठा गाजावाजा करत चित्रपटगृहांमध्ये मराठी चित्रपटांना 'प्राईम टाईम' देण्याची घोषणा केली असताना शुक्रवारी प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी प्रेक्षकांच्या निरूत्साहापायी 'कोर्ट' या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या\nराज्य सरकारने मोठा गाजावाजा करत चित्रपटगृहांमध्ये मराठी चित्रपटांना ‘प्राईम टाईम’ देण्याची घोषणा केली असताना शुक्रवारी प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी प्रेक्षकांच्या निरूत्साहापायी ‘कोर्ट’ या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटाचा खेळ रद्द करण्याची नामुष्की ओढवली आहे. ठाण्याच्या इटरनिटी मॉलमधील आयनॉक्स या चित्रपटगृहात काल हा प्रकार पहायला मिळाला. चित्रपटगृहात संध्याकाळी ‘कोर्ट’ चित्रपटाचा खेळ होता. मात्र प्रेक्षक नसल्याने हा खेळ रद्द करावा लागला. गेले अनेक दिवस मल्टिप्लेक्सधारकांकडून मराठी चित्रपटांना डावलले जात असल्याची ओरड करणाऱ्यांसाठी हा प्रकार डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा आहे. मराठी चित्रपटांवर अशाप्रकारची नामुष्की ओढवण्याची ही परिस्थिती फक्त याच चित्रपटगृहापुरती मर्यादित नसून अनेक मल्टिप्लेक्सेसमध्ये थोड्याफार फरकाने असेच चित्र दिसत होते. तीन स्क्रीनवर प्राईम टाईमचा स्लॉट देऊनही एकाही मराठी चित्रपटाला गर्दी नव्हती.\nकाही दिवसांपूर्वी मराठी चित्रपटांना प्राईम टाईम देण्यावरुन मोठा वाद झाला होता. शायना एनसी, आमीर खान यांच्यासह अनेकांनी अशाप्रकारच्या सक्तीला विरोधही केला होता. प्रेक्षकांना स्वत:हून चित्रपट बघावासे वाटले पाहिजेत, निव्वळ सक्तीने काही साध्य होणार नाही, असे मत अनेकांकडून व्यक्त क���ण्यात आले होते. त्यामुळे ‘कोर्ट’च्या बाबतीत झालेल्या या प्रकराने ही भीती काही प्रमाणात सार्थ ठरताना दिसत आहे.\nप्राईम टाईमचा विषय निघाल्यापासून मी सांगत आहे की, प्रेक्षकांनी चित्रपटगृहांमध्ये जाऊन मराठी चित्रपट पाहिले पाहिजेत. जेव्हा आपण मराठी चित्रपटांना प्राईम टाईम देण्याची मागणी करतो, तेव्हा आपलीही काहीतरी जबाबदारी असते. चित्रपटगृहात जाऊन चित्रपट बघणे हादेखील त्या चित्रपटाचा एकप्रकारे सन्मान असतो. तेव्हा आपणच आपल्या चित्रपटांचा सन्मान केला पाहिजे. याशिवाय , मराठी चित्रपट प्रदर्शित करताना निर्मात्यांनी तारतम्य बाळगले पाहिजे. जेणेकरून, त्यांची आपापसांत स्पर्धा होणार नाही आणि प्रेक्षकांनाही जास्तीत जास्त चित्रपट पाहता येतील.\nआदेश बांदेकर, शिवसेना नेते\nआपल्याकडे प्राईम टाईमपेक्षा मराठी चित्रपटांना प्रेक्षकांची असणारी उपस्थिती ही मुख्य अडचण आहे. चित्रपट बघताना प्रेक्षकांच्या मनोरंजनाच्या काही कल्पना असतात, त्या सध्या मोठ्या प्रमाणावर हिंदी चित्रपटांकडून पूर्ण होतात. याउलट सध्या मराठीत येणारे चित्रपट समांतर वळणाचे किंवा पठडीबाहेरील विषयांवर आधारित असतात. असे वैचारिक चित्रपट पाहणारे बहुतांश प्रेक्षक दैनंदिन जीवनात आपल्या कामात व्यग्र असतात, त्यामुळे प्राईम टाईमचा मुद्दा महत्त्वाचा आहे. मात्र, ‘कोर्ट’सारखे सुवर्णकमळ आणि आंतरराष्ट्रीय पारितोषिक विजेते चित्रपट प्रेक्षकांनी हटकून पाहिले पाहिजेत. तेव्हा वेळ मिळत नाही किंवा अन्य कारणे प्रेक्षकांनी पुढे करू नयेत. मराठी चित्रपटांना थेटपणे प्रतिसाद मिळाल्यास मल्पिप्लेक्सचे मालकही तितकासा विरोध करणार नाहीत.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nऑस्कर विजेत्या दिग्दर्शकाकडून ‘कोर्ट’ची प्रशंसा\n‘नैतिक पोलीसगिरी’ला अखेर चाप\nदाऊदचा खास मुन्ना झिंगाडाच्या ताब्यासाठी भारत-पाकिस्तानमध्ये थायलंडमध्ये लढाई\nहिंदू पाकिस्तानचे विधान भोवणार शशी थरुर यांना कोर्टाने बजावले समन्स\nअपर्णापाठोपाठ वैष्णवी रेड्डीही गोपीचंद यांच्याविरोधात न्यायालयात\nगर्लफ्रेण्डला भेटायला बिहारला जायचंय; बॉयफ्रेण्डच्या विनंतीवर सोनू सूद म्हणतो...\nअपेक्षा सोडली; अक्षय कुमारच्या 'पृथ्वीराज चौहान'चं भव्य सेट पाडणार\nविराटने अनुष्काला घटस्फोट द्यावा, भाजपा आमदाराची 'त्या' वादावरुन मागणी\n'तुमची नेहमी आठवण येते'; विलासरावांच्या जयंतीनिमित्त रितेश भावूक, पाहा व्हिडिओ\nफक्त एक काॅल करा; सोनू सूदचं स्थलांतरितांना मदतीचं आश्वासन\nबदलापूरची जांभळं पिकली झाडावरती..\nटाळेबंदीत बंदोबस्तासह गुन्हेगारीस आळा घालण्याचे आव्हान\nरिक्षातूनही आता करोना रुग्णांची वाहतूक\nसांस्कृतिक नगरांमधल्या कट्टय़ांचा ऑनलाइन आविष्कर\nमाथेरानमधील घोडय़ांसाठी अनंत अंबानींकडून खुराक\nमासळी लिलाव बाजार बंद\nसुविधाच नसताना ऑनलाइन शिक्षणाचा घाट\n1 पाहाः शशांक केतकरचा गायनाचा श्रीगणेशा\n3 अल्ट्रा मीडिया आणि एंटरटेनमेन्ट प्रा. लि. भारतात प्रमोट करणार मराठी थ्रीडी सिनेमे\nVIDEO: गिरीश कुबेरांनी वाङ्‌मयचौर्य केले का", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/51593", "date_download": "2020-05-29T14:51:01Z", "digest": "sha1:7T3FVKKNHIEPHDGROCPWGR52H4E6T3B3", "length": 87804, "nlines": 259, "source_domain": "www.maayboli.com", "title": "आजोबा ४००० फुटी कातळभिंत - चित्तथरारक चढाईची साहसगाथा- १९९१ - भाग १ | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०२०\nYou are here: मुख्यपृष्ठ /आजोबा ४००० फुटी कातळभिंत - चित्तथरारक चढाईची साहसगाथा- १९९१ - भाग १\nआजोबा ४००० फुटी कातळभिंत - चित्तथरारक चढाईची साहसगाथा- १९९१ - भाग १\nआजोबा ४००० फुटी कातळभिंत - चित्तथरारक चढाईची साहसगाथा- १९९१\nगिरीविराज हाईकर्स, डोंबिवली च्या पहिल्या पिढीतील लढवय्यांची साहसकथा लिहिताना मला स्वतःला खूपच आनंद होत आहे. मी स्वतः या मोहिमेचा साक्षीदार नव्हतो, अर्थात १९९१ साली मी शाळेतले धडे गिरवीत होतो. राग, लोभ, माघार, जबरदस्त इच्छाशक्तीने भरलेली हि चित्तरकथा गेली २३ वर्षे काळाच्या पडद्याआड आठवणींच्या जळमटांखाली दडलेली होती. किरण अडफडकर काकांनी २१ दिवसांच्या मोहिमेदरम्यान घडलेल्या प्रत्येक क्षणाचे अगदी बारीक बारीक तपशील आपल्या दैनंदिनीमध्ये लिहून आपल्या आठवणींच्या कोपऱ्यात जपून ठेवले होते. भारतीय गिर्यारोहण विश्वातील पहिलीच सर्वाधिक उंचीची यशस्वी कृत्रिम प्रस्तरारोहण मोहीम असूनही याची कुठेही म्हणावी तशी वाच्यता झाली नाही. साधनांची कमतरता, मन��ष्यबळाची वाणवा, कमकुवत आर्थिक बाजू असूनही केवळ आपल्या जबरदस्त इच्छाशक्तीने मोहीम यशस्वी करणाऱ्या या सगळ्या शिलेदारांच कतृत्व काळाच्या पडद्याआड कायमच विस्मृतीच्या खोल गर्तेत विरून जाऊ नये म्हणून आम्हा नवीन पिढीकडून त्यांना हा मानाचा मुजरा - सतीश कुडतरकर (सूनटून्या)\nकिरण अडफडकर, सुभाष पांडियन, अनिल दगडे, अनिल इमारते, मिलिंद आपटे, नंदू भोसले, आनंद नाकती, अशोक शिबे, पुंडलिक तळेकर, शेखर फाटक, नरेंद्र माळी, कुट्टी, दत्ता शिंदे, महेंद्र साटम, शैलेश, बालाजी, दिनेश रुपारेल, शेरेकर.\nपिटोन - ४-६ इंचाची धातूची पट्टी - कपारीमध्ये ठोकतात.\nचोकनट - फुटभर तारेच्या टोकाला लावलेला काही सेंटीमीटर पासून साधारण एक इंचापर्यंत धातूचा विविध आकारातला तुकडा- छोट्या कपारींमध्ये अथवा छिद्रांमध्ये अडकवतात.\nपेग - धातूची टोकदार सळई\nजुमार - नुसत्याच हाताने दोर धरून वर जाण्यास ''कमांडो'' पद्धत म्हणतात जी सैनिक वापरतात. पण हि पद्धत थोड्या अंतरासाठी आणि उंचीसाठी ठीक आहे.पण जेंव्हा अंतर आणि उंची वाढते त्यावेळेस हि पद्धत उपयोगाची नसते. चढाईच्या दरम्यान तुम्हाला रोज खाली-वर करायचे असल्याने अशा वेळेस 'जुमार' कामास येतात. जुमार हे एक उपकरण दोराला अडकवण्यात येते आणि त्याचे एक टोक तुमच्या हार्नेसला बांधतात. जुमार हे असे उपकरण आहे जे दोरावरून फक्त वर जाते, खाली येत नाही आणि तुमचे श्रम वाचवते.\nखरतर या मोहिमेची सुरुवात फेब्रुवारी १९९० पासून झाली असेच म्हणावे लागेल. किरण व इतर सहकाऱ्यांनी रतनगडचा ट्रेक आखला होता. सोबत किरणच्या कंपनीतील सहकारी दिलीप आणि सुराडकर हे दोघेही प्रथमच येत होते. हा ट्रेक आखण्यामागे आमचा मुख्य हेतू म्हणजे रतनगड व सभोवतालचा परिसर नजरेखालून घालणे व त्यातूनच एखादी अवघड मोहीम हाती लागते का ‘ते’ पाहणे. रतनगडाच्या माथ्यावरून सभोवतालचा परिसर पाहून चक्क वेड लागायचीच वेळ येते. एकाहून एक सरस असे थरारक कडे, अगदी ताशीव (गुळगुळीत) स्वरुपात सुमारे २००० ते ३००० फुट खोल दरीत उतरलेले पाहून उरात धडकी न भरली तर नवल तरीही धुक्यात पहुडलेला परिसर नीट दिसत नव्हता म्हणून बर. पहिल्या प्रथम किरणच लक्ष वेधून घेतलं ते कात्राबाईच्या कड्याने. सुमारे २५०० फुट उंचीचा कडा पाहून आम्हाला इथवर येण्याचं समाधान वाटलं. खर तर खूपच दुरून आम्ही त्याच दर्शन घेत होतो व त्यामुळे नक���की कल्पना येत नव्हती. पण काहीतरी (पूर्वीपेक्षा सरस) थरारक हाती गवसलं होत हे नक्की तरीही धुक्यात पहुडलेला परिसर नीट दिसत नव्हता म्हणून बर. पहिल्या प्रथम किरणच लक्ष वेधून घेतलं ते कात्राबाईच्या कड्याने. सुमारे २५०० फुट उंचीचा कडा पाहून आम्हाला इथवर येण्याचं समाधान वाटलं. खर तर खूपच दुरून आम्ही त्याच दर्शन घेत होतो व त्यामुळे नक्की कल्पना येत नव्हती. पण काहीतरी (पूर्वीपेक्षा सरस) थरारक हाती गवसलं होत हे नक्की तशाच धुकट वातावरणात संधी साधून दोन फोटो काढले. नंतर फोटो पाहिल्यानंतर सदर कड्यावर आरोहण करण्याची मोहीम जवळ जवळ नक्की करण्यात आली व त्या दृष्टीने पुढील तयारी सुरूही झाली. लगेचच पावसाळ्यात १५ ऑगस्ट १९९० ला डोंबिवलीहून गिरीविराजची टीम रेखी करण्यासाठी रवाना झाली. या वेळी खालून म्हणजे कोकणातून (आसनगाव-शहापूर-डेहणे-आजोबा-कात्राबाई) कात्राबाईच्या पायथ्याशी पोहोचण्याच ठरलं होत.\nडेहणे गावाच्या पुढे असलेल्या चिंचपाडा गावातून एक स्थानिक वाटाड्या घेतला आणि कात्राबाईच्या घळीच्या रोखाने निघालो. पाऊस धो-धो कोसळत होता, सभोवताली दाट धुक पसरल्याने सकाळचे सात कि रात्रीचे हेच समजत नव्हत. धुवांधार पावसाने आमची रेकी पार कोलमडून टाकली. कात्राबाईच्या घळीत निघालेलो आम्ही दुथडी भरून वाहणारे ओढे, त्यांच्या प्रवाहातून मनाविरुद्ध वाहून जाणारे भलेमोठे दगडधोंडे, वरून मध्येच केंव्हाही गडगडाट करीत कोसळणाऱ्या दरडी व दाट धुक्यामुळे सोबत वाटाड्या असूनही आम्हाला परत फिरावं लागलं. आता पावसाळा थांबेपर्यंत वाट पाहण्याशिवाय पर्याय नव्हता.\nत्या दरम्यान डिसेंबर-१९९० व मार्च-१९९१ मध्ये आम्ही दोन प्रस्तरारोहणाच्या मोहिमा संपवल्या होत्या. शेवटी परत २९ मार्च, १९९१ ला अशोक शिबेच्या जीपने थेट कात्राबाईच्या पायथ्याशी पोहोचलो. तेथे पाहणी करताना एक दिसून आले कि आपण जसा कडा शोधतोय तसा हा नाही. फार तर आठ दिवसात मोहीम संपलीच असती पण आम्ही या पेक्षाही चढाई करण्यास अवघड अशा कड्याच्या शोधात होतो, त्यामुळे कात्राबाईच्या कड्यावर काट मारण्यात आली. प्रत्येकवेळी पहिल्या पेक्षा अवघड असाध्य मोहीम आखून तो साध्या करण्याचे जे व्यसन लागले होते त्यामुळे साहजिकच कात्राबाईचा कडा आम्ही बाद ठरविला. आता पुढे काय\nकात्राबाईच्या रेकीसाठी आम्ही डेहणेच्या पुढील चिं��पाडा गावात आमची जीप ठेवली त्याचवेळी गावातच समजले कि मुंबईची काही गिर्यारोहक मंडळी आजोबावर चढाई करण्यास आली आहेत. कात्राबाईला जाणारी वाट पूर्णपणे आजोबाच्या संपूर्ण कड्याला वळसा घालूनच पुढे सरकते त्यामुळे साहजिकच आजोबाच्या कड्याचे पूर्णपणे दर्शन आम्ही घेतले होते. या पर्वताची डेह्णे-चिंचपाडा गावाकडील बाजू एका सरळ रेषेत थेट कोकणात उतरत नाही तर अक्षरशः कोसळते. तसेच सोबतच्या दुर्बिणीने रॉकपॅच जेव्हढा पाहता येईल तेव्हढा नजरेखालून घातलेला होता. मुंबईची गिर्यारोहक मंडळी कड्यावर दिसतायत का हे पाहण्यासाठी किरणने दुर्बिणीच्या नजरेतून सारा कडा पालथा घातला, कड्याच्या अवघड मार्गावरून पुन्हा पुन्हा नजर फिरवली पण कुणीही नजरेस पडेना. कात्राबाईचा कडा बाद ठरवून फिरताना मुद्दाम आजोबा डोंगराच्या कड्याची संपूर्ण रेखी केली व त्यातूनच एक अवघड मार्ग गिरीविराजच्या मोहिमेसाठी किरणने मनातल्या मनात निवडला. दुपारी चिंचपाडा गावात परत फिरलो व जीप घेऊन वाल्मिकी आश्रमाच्या वाटेला लागलो.\nकड्याचं आता खूप जवळून दर्शन होत होत, पण कड्यावर गिर्यारोहक मंडळी काही दिसेनात, तसेच पाहत पाहत वाल्मिकी आश्रमात पोहोचलो. तिथे आश्रमाजवळच स्लीपर हायकर्स व ईगल मोंटेनिअर्स यांचे दोन बॅनर्स लावलेले आढळले. म्हणजेच दोन्ही संस्थांनी मिळून हि मोहीम हाती घेतली होती. काही ओळखीचे चेहरे वाटले पण त्यातील बहुतेक मंडळीनी किरणला ओळखले आणि त्यांच्यात कुजबुज सुरु झाली. त्यांच्या कॅंपवर प्रवेश केला, शिळोप्याच्या गप्पा झाल्यावर त्यातीलच एकाने किरणला त्यांनी निवडलेला चढाईचा मार्ग दाखवण्यास सुरुवात केली. त्यांनी निवडलेला मार्ग पाहून किरणला हायस वाटलं, कारण त्यांनी निवडलेला मार्ग किरणने ठरवलेल्या मार्गापेक्षा पूर्णतः भिन्न होता व कड्याची मध्यवर्ती उंची सोडून सीतेच्या पाळण्याच्या वरच्या बाजूला होता. म्हणजे आजोबाच्या उत्तुंग भिंतीची मध्यवर्ती चढाई अद्यापही अभेद्य होती. किरणने नियोजित केलेला मार्ग आणि या लोकांनी हाती घेतलेला मार्ग या दोहोंमध्ये जवळपास ४० मिनिटांचे अंतर होते. त्यांनी निवडलेल्या मार्गाची उंची जास्तीत जास्त ७००-८०० फुट असेल. पण किरण ने निवडलेला मार्ग हा आजोबाच्या अगदी मध्य भागातून जात होता आणि उंची ३००० फुटांच्या वर होती.\nत्याचवेळी किरणने गिरिविराजचा मार्ग तेथेच बसून नक्की केला. परत जाताना वाटेत सुभाष, नरेंद्र इत्यादींशी चर्चा करून थोडं खाली उतरल्यावर पुन्हा एकवार आम्ही दुर्बिणीच्या साहाय्याने गिरिविराजच्या मोहिमेसाठी संपूर्ण मार्ग नजरेखालून घातला व त्यानुसार जीप मध्येच आखणी करायला सुरुवात केली.\nहा फोटो ''यो रॉक्स'' यांच्याकडून साभार\nसाधारपणे २० दिवस ह्या अवघड चढाईसाठी लागणार होते. सतत १०/१२ सपोर्टिंग टीम मेंबर्स, ५/६ बेसकॅम्प मेंबर्स व ६/७ लीड क्लाइम्बर्स असा सुमारे २५ माणसांचा ताफा लागणार होता. घरी पोहोचल्यावर त्यानुसार सर्व बजेट बनवायला घेतले. कारण या मोहिमेसाठी आर्थिक मदत पुष्कळ लागणार होती व त्याची तयारी आत्तापासूनच करावी लागणार होती. आमचे बजेट असे होते.\n१. प्रसरणशील खिळे (३०० नग) Expansion bolt - रू. १०,०००/-\n२. १००० फुट दोर रु. १२,५००/-\n३. रेशनिंग, मेडिकल, वाहतूक व्यवस्था रु. १०,०००/-\n४. फोटो व स्लाईड रु. ४,०००/-\n५. कॅमेरा आणि उच्च क्षमतेची झूम लेन्स रु. १५,०००/-\n६. व्हिडीओ शुटींग रु. ३०,०००/-\nछायाचित्रण व व्हिडीओ शुटींगवर खर्च करण्याचे कारण म्हणजे हि मोहीम भारतीय गिर्यारोहण क्षेत्रातील सर्वात मोठी व अवघड मोहीम ठरणार होती त्यामुळे तो खर्च अत्यावशक होता. तत्कालीन पद्धतीप्रमाणे गिर्यारोहण क्षेत्रात कोणत्याही मोहिमेचा दर्जा हा ती यशस्वी करताना चढाई साठी घेतलेला मार्ग, म्हणजेच क्लाइम्बिंग रूट हा महत्वाचा असतो. त्यानुसार आतापर्यंत मुंबईकर गिर्यारोहण संस्थांनी साध्य केलेल्या अवघड मोहिमांपैकी पहिले स्थान द्यावे लागते कोकण कड्याच्या मध्यवर्ती चढाईला. सुमारे १४०० फुट उंचीचा हा कडा सर करताना त्याला सुमारे ४२ दिवस लागले व एकूण १४० एक्सपानशन बोल्ट वापरावे लागले होते. मुलुंडच्या समिट हायकर्स व पुण्याच्या 'पुणे वेण्चर्स (टेल्को ग्रुप)' ने मिळून मिलिंद पाठकच्या नेतृत्वाखाली सन १९८८ ऑक्टोबर मध्ये हि मोहीम यशस्वी केली होती.\nसर्व प्रथम १९८३ साली ठाण्याच्या गिरीविहार या संस्थेने कृत्रिम प्रस्तरारोहण सुरु केले. चारुहास जोशी यांच्या नेतृत्वाखाली १०० एक्सपानशन बोल्ट वापरून त्यांनी ४०० फुटी जीवधनच्या वानरलिंगी सुळक्यावर प्रथम चढाई केली. त्यानंतर हॉलिडे हायकर्स, केव्ह एक्स्प्लोरर्स, नेचर लवर्स, पुण्याच्या काही संस्थांनी थोड्याफार मोहिमा यशस्वी केल्या. पण ह्या सर्व चढा���ा करताना कोणत्याही एकाच संस्थेने ह्यात सातत्य मात्र दाखवलं नाही.\nया काळात 'गिरीविराज हायकर्स' म्हणजे आम्ही दोराशिवाय गिर्यारोहण मोहिमांचा सपाटा लावला होता. १९८३ ते १९८६ पर्यंत एकूण २८ मोहिमा दोराशिवायच यशस्वी केल्या त्या देखील कमीत कमी वेळात. पण १९८७ पासून आम्ही देखील एकाहून एक अवघड मोहिम आखून १८ मोहिमा यशस्वी केल्या.\nत्याची खरी पावती मिळाली ती 'हिमालयन क्लब'' च्या ''सह्याद्री बुलेटीन'' या पुस्तकाच्या रूपाने. त्यांनी मेजर रॉक क्लाइम्बिंग इन सह्याद्री १९८५-१९९० या सदरात गिरीविराज हायकर्सचे तब्बल १४ मार्ग देऊन प्रस्तरारोहणातील आमचे सातत्य मान्य केले होते. (संदर्भ: ‘द सह्याद्री बुलेटीन- जुने १९९० नं. २’). त्या नंतर जानेवारी १९९२ च्या आवृत्तीत सुद्धा दोन रूट छापून आले. त्याच वेळी सदर पुस्तकात स्लीपर हायकर्स व ईगल मोंटेनिअर्स या संस्थांच्या आजोबा कड्याच्या क्लाइम्बिंग रूटची माहिती छापून आली होती. एकूण ३२ एक्सपानशन बोल्ट व ९ पिटॉन वापरून त्यांनी ५५० मीटरचा (म्हणजेच १७८० फुट उंचीचा) कडा २८ मार्च ते ०१ एप्रिल १९९१ मध्ये सर केला होता (फक्त पाच दिवस). त्यापैकी स्लीपर हायकर्सची हि पहिलीच कृत्रिम प्रस्तरारोहण मोहीम, तर ईगल मोंटेनिअर्सच्या खात्यातील हि सर्वात जास्त बोल्ट असलेली मोहीम. सुमारे २००० फुट उंचीचा कडा सर करताना फक्त ३२ बोल्ट वापरले म्हणजे खरतर त्यांनी मुख्य मध्यवर्ती चढाईस हात न घालता वेगळाच मार्ग निवडला होता (अर्थात धबधब्याचा). त्यातही शेवटचा १००० फुटांचा तिरकस रेषेतील मार्ग होता त्या मार्गावर कोणीही सामान्य ट्रेकर्स आरामात चालत गेला असता.\nगिरीविराजच्या बाबतीत सांगायचं झाल्यास आम्ही प्रस्तरारोहण किंवा गिर्यारोहणाच कोणतही प्रशिक्षण घेतलेलं नाही. पण स्वबळावर एकलव्यासारख खपून आम्ही आज गिर्यारोहणात एव्हढी प्रगती साधली आहे. तसेच आमची एकच संस्था अशी आहे कि ज्यांनी प्रस्तारारोहणास लागणारी सर्व साधने स्वतःच खपून मेहनीतीने तयार केली होती. तसेच कितीही मोठी अवघड मोहीम आम्ही कोणत्याही इतर संस्थेची मदत न घेता व तीही सलगपणे यशस्वी करू शकतो आणि तीही कमीत कमी वेळात. याची साक्ष देतील पांडवकडा, नागफणी अर्थात डयुक्स नोज, ढाक भैरी, पालीचा सरसगड, मुंब्रा देवी, इत्यादी मोहिमा.\nआमच्या दृष्टीने आम्ही काढलेल्या खर्चाच्या डोंगर���कडे पाहता इतकी मोठी रक्कम जमा होणे थोडे कठीणच होते. तरी पण व्हिडीओ शुटींगला काट देणे व छायाचित्रणामध्ये कपात करून साधारण ३० हजार रुपयापर्यंत तरी खर्च अत्यावशक होता. पैसे जमवण्यासाठी प्रत्येक सभासदाकडे डोनेशन बुक दिले गेले व प्रत्येकाने जास्तित जास्त कितीही पण कमीत कमी १०० रुपये तरी जमवलेच पाहिजे हे बंधन घातलं. त्या दृष्टीने सर्वच जण प्रयत्नाला लागले, त्यातच अनिल दगडेच्या प्रयत्नांनी त्याचा मित्र जगताप याने प्रवीण खामकर, दूरकुंडे व अपराध साहेबांच्या मदतीने श्री. एकनाथ बांदल यांची भेट घडवली व बांदल साहेबांनी थेट महाराष्ट्राचे तत्कालीन क्रीडामंत्री श्री. शामराव अष्टेकर यांचेपाशीच आम्हाला सर्व लवाजम्यानिशी नेले. अष्टेकर साहेब आमच्या\nगिर्यारोहाणातील कामगिरीवर खूपच खुष झाले व त्यांच्यामुळे आम्हाला महाराष्ट्र शासनाकडून आजोबा मोहिमेसाठी एकूण रू. १५,०००/- अनुदान त्वरित मंजूर झाले. त्यामुळे आम्ही आर्थिकबाबतीत थोडे निशंक झालो. कारण आता पैशाअभावी आमची मोहीम रद्द होणार नव्हती.\nत्याचवेळी इतरही बाबींकडे लक्ष पुरविणे आवश्यक होते. आम्ही सर्व कामे प्रत्येकाच्या योग्यतेप्रमाणे वाटून दिलीच होती व प्रत्येकजण स्वतःच्या कुवतीनुसार कामालाही लागला होता. किरणने त्याच्या अंधेरीतील एका पार्टीला भेटून त्याच्या कडून सुमारे १००० एक्सपानशन बोल्ट देणगीच्या रूपाने मिळवले. आता निदान बोल्ट साठी ३/४ वर्षे धावपळ करण्याची आवश्यकता नव्हती. फक्त बोल्टसाठी रींग बनविण्याच काम पुंडलिक तळेकरवर सोपवले. प्रथम आम्ही रिंग बेंड करण्यासाठी एक डाय बनवली आणि नंतर बाजारातून योग्य मापाची सळई घेऊन त्याच्या ३०० रींगा बनवल्या. त्याच्यावर प्लेटिंग करून त्या गंजरोधक बनविल्या.\nबोल्ट पाठोपाठ किरण आणि सुभाषने स्वतःच २ कामचलाऊ ‘जुमार’ तयार करून घेतले. त्यासाठी किरणने प्रथम आकारानुसार ड्राईंग बनवले व नंतर लोखंडी जाड पत्रा घेऊन तो वळवून जुमारची प्लेट बनवली व त्यात योग्य ते पार्ट बसवून जुमार तयार केले. अर्थात ते कामचलाऊ निघाले ज्याचा प्रत्यक्षात काहीच उपयोग झाला नाही.\nएक ५०० फुटी दोर विकत घेण्यात आला ते काम दत्ता शिंदेने केले. त्या शिवाय १००० फुटी दोर नुकताच गेल्या मोसमात आम्ही खरेदी केला होताच. सामान वाहून नेण्यास सॅक अत्यावश्यक होत्या. त्यासाठी अॅ��ल्युमिनिअमचे पाईप घेऊन ते वाकवून त्याच्या फ्रेम बनवायचे काम विजय सावंतला देण्यात आले. त्याने एकूण ११ फ्रेम तयार करून दिल्या. फ्रेमही खूप उशिरा मिळाल्याने अगदी जाण्याच्या दिवशी पर्यंत कुट्टी, विजय, पुंडलिक आणि सुभाष त्या पूर्ण करण्याच्या मागे लागले होते. शेवट पर्यंत सॅक तयार झाल्याच नाहीत, त्यामुळे अक्षरशः गोण्यांमध्ये सामान भरण्यात आले.\nदरम्यान किरणने ४/५ रात्री खपून ७-८ माणसे मावतील एव्हढा एक तंबू स्वतः शिवला. त्याचेही थोडेफार काम शिल्लक होते, ते थेट आजोबाला पोहोचल्यावर करण्याचे ठरले. या शिवाय लाकडे फोडण्यासाठी कुऱ्हाड, टिकाव, कोयता, सुरे व वेळप्रसंगी आत्म सरंक्षणासाठीची सामग्री घेतली. कॅराबीनर्सची साफसफाईचे काम करण्यात आले, नवीन पिटोन, चोकनट बनविण्यात आले. आठ दिवसआधी खाद्यपदार्थांची खरेदी सुरु करण्यात आली. महेंद्र, दत्ता, नंदू, शैलेश वगेरे मंडळी या कामी जुंपली. क्लाइम्बिंग टीमसाठी लागणारे खास अन्नपदार्थ ''फास्टफूड'' (सुका मेवा) महेंद्रने भायखळा येथे जाऊन खरेदी केले. शिवाय डाळी, तांदूळ, गव्हाचे पीठ, साखर, गुळ, चहा, दुध पावडर, मसाल्याचे पदार्थ, औषधे इत्यदि खरेदी करून झाले. या मोहिमेस आम्ही एकूण खर्च काढला होता रु. ८१,५००/- . पण आम्ही जास्तीत जास्त २५,०००/- रुपयेच जमवू शकलो होतो. त्यामुळे नवीन कॅमेरा घेणे, व्हिडीओ शुटींग करणे व इतर अवास्तव खर्च यांना काट देणे भाग पडले. म्हणजे जेमतेम कशीबशी आमची मोहीम आम्ही पूर्ण करू शकत होतो. अतिशय काटकसर करून खर तर या मोहिमेच व्हिडीओ शुटींग होण अत्यंत आवश्यक होत, पण म्हणतात ना, सारी सोंग आणता येतात पण पैशाचं नाही.\nअखेर ३० नोव्हेंबर, १९९१ च्या मध्यरात्री किरण अडफडकर, सुभाष पांडीयन, पुंडलिक तळेकर, दत्ता शिंदे, अनिल दगडे, नंदू भोसले, नरेंद्र माळी, महेंद्र साटम, आनंद नाकती, मिलिंद आपटे आणि कुट्टी असे १२/१३ जण डोंबिवलीहून निघालो. कल्याण-आसनगाव-शहापूर-डोळखांब-साकुर्डी-डेहणे असा प्रवास करत पहाटे ५.०० वाजता आजोबाच्या पायथ्याच्या जास्तीत जास्त जवळपास पोचलो. पुढे टेम्पो जाणे शक्य नव्हते. तेथेच टेम्पो रिकामा केला व नंतर उतरवलेले सर्व सामान प्रत्येकजण आपापल्या कुवतीनुसार घेऊन आश्रमाच्या दिशेने निघालो. दोन फेऱ्यांमध्ये सर्व सामान वाल्मिकी आश्रमात पोचवायला दुपारचे २.०० वाजले. प्रत्येकजण सामान वाहून द��ला होता. वर पोहोचताच प्रथम चहाचे सामान काढून किटलीत चहा टाकला व अनिल इमारतेने मिळवून दिलेली ब्रोकन बिस्कीट व चहा प्रत्येकाने यथेच्छ पोटात ढकलला.\nवाल्मिकी आश्रमातच गेलो ४० वर्षे वास्तव्य असलेले वृद्ध रामेश्वरबाबा व त्यांच्या सहकाऱ्यानाही चहापाणी दिले. अशाप्रकारे ताजेतवाने झाल्यानंतर आम्ही तंबू लावण्यासाठी जागेच्या शोधत निघालो. इकडे इतक घनदाट अरण्य आहे कि दिवसासुद्धा जमिनीवर सूर्य प्रकाश पोहोचत नाही. आश्रमाच्या जवळच सपाट जागी प्रथम सगळ्यात मोठा तंबू उभारला. सर्व सामान त्यात क्रमवार वर्गीकरण करून लावले व नंतर किरणने स्वतःच शिवलेला दुसरा तंबू उभारायला घेतला. या तंबूच्या तळाला ब्रासचे आईलेट ठोकायचे राहिले होते. हा नवीन त्रिकोणी आकाराचा तंबू छानच दिसत होता. याच्या दाराला दोन्ही बाजूनी चेन लावल्यामुळे साध्या मुंगीला सुद्धा शिरण्यास वाव नव्हता. संध्याकाळी ७.०० वाजले तंबू लावेस्तोवर. तेव्हढ्यात आश्रामाशेजारील असलेल्या एका मोठ्या घराच्या (धर्मशाळा) कोपऱ्यात नंदू व अनिलने इतर सहकाऱ्याच्या मदतीने मातीने लिंपून दोन चुली बनवल्या व तेथेच भांडीकुंडी व्यवस्थित रचून आमची किचन रूम बनवली.\nआता ते रात्रीच्या जेवणाच्या तयारीला लागले. काहीजण कुऱ्हाड /कोयता घेऊन लाकडे आणण्यास गेले. आजोबाच्या डोंगररांगांमध्ये शाई नदीचे उगमस्थान आहे. त्यामुळे इथे पायथ्याशी वर्षभर झऱ्याचे मुबलक पाणी असते. हेच पाणी एका मोठ्या हौदामध्ये जमवून आंघोळीची सोय होते. मोहिमेविषयीच्या माहितीबद्दल बनवलेले बॅनर आश्रमाच्या प्रवेशद्वारावर आणि एक तंबूजवळ लावला. सर्व कामे करता करता रात्रीचे ९.३० वाजले होते, त्यामुळे रामेश्वरबाबांनासुद्धा बरोबर घेऊन जेवण उरकून घेतलं. त्याना आम्ही सांगूनच ठेवलं होत, जोपर्यंत आम्ही इथे आहोत तोपर्यंत तुम्ही जेवण बनवायचं नाही. जेवण झाल्याबरोबर उद्याच्या तयारीसाठी परत कॅमेरा चेक करून ठेवले. एक होता मिनोलटा नॉर्मल वाइड अंगल झूमलेन्स आणि दुसरा झेनीत ७०-२०० मिमी झूम लेन्स सहित.\nसोमवारी सकाळी लवकर जाग आली. प्रत्येकजण आपले प्रातर्विधी आटोपून तयार झाला. आता सर्व प्रथम आम्ही ठरवलेल्या चढाई मार्गाच्या पायथ्याशी पोहोचायचे होते. आम्ही आमचा चढाईमार्ग पायथ्यापासून ठरवला होता, प्रत्यक्षात तिथे गेलो नव्हतो आणि आमचा बेसकॅंप पाय���्यापासून हजारभर फुट उंचावर वाल्मिकी आश्रमाजवळ होता. त्यामुळे नियोजित मार्गाने चढाई सुरु करण्यासाठी परत पायथ्याला खाली डेहणे-चिंचपाडा गावांच्या दिशेने खाली उतरणे क्रमप्राप्त होते. त्यानंतर किरण, सुभाष, पुंडलिक, दत्ता, मिलिंद, महेंद्र व नरेंद्र ठीक ११ वाजता निघालो. पाण्याच्या हौदाला वळसा घालून पायवाटेने आम्ही सर्वजण पुढे सरकत होतो. वाटेत एक धबधबा लागला, पण तो कड्याच्या म्हणजेच आमच्या चढाईच्या नियोजित मार्गाच्या सरळ रेषेत नव्हता म्हणून पुढे सरकलो. पुन्हा थोड्यावेळाने दुसरा धबधबा लागला, हा धबधबा योग्य होता. प्रथम धबधब्यातून डेहणे-चिंचपाडा गावाच्या दिशेने खाली उतरायला सुरुवात केली. वाटेत गावातली गुरे चरताना दिसली. आता यापुढे खाली उतरण्यात अर्थ नव्हता, म्हणून तेथूनच आम्ही आजोबा कड्याच्या दिशेत वरवर चढण्यास (म्हणजे आमच्या मोहिमेस) सुरुवात केली.\nआम्ही सर्वजण भराभर धबधब्यातून वर सरकू लागलो, त्याच वेळी क्लाइम्बिंग व फोटोग्राफी अशी दुहेरी भूमिका किरण पार पाडत होता. या मोहिमेस यावेळी मार्गदर्शन, फोटोग्राफी व क्लाइम्बिंग अशी तिहेरी भूमिका किरणला सोपवण्यात आली होती तर सुभाष आणि दत्ताला संयुक्तपणे मोहिमेचे नेतृत्व करण्याची संधी देण्यात आली होती. आम्ही सर्वजण धबधब्यातून वाट काढत एका ५०-६० फुटी कड्याच्या पायथ्याशी पोहोचलो, इथून पुढे आता प्रस्तरारोहण करावे लागणार होते. पुंडलिकने कंबरेला हार्नेस बांधला, दत्ता व सुभाष बिले देत होते. हळूहळू पुंडलिक फ्री-क्लाइम्बिंग तंत्राचा उपयोग करीत वरवर सरकू लागला. साधारण ४० फुट वर गेल्यावर त्याने एका कपारीमध्ये पिटॉन (Piton) ठोकला व मदतीसाठी सुभाषला वर घेतले. सुभाष त्याच्यापाशी पोहोचल्यावर पुंडलिक पुन्हा वर सरकू लागला. किरण त्याच्या कुवतीनुसार मिळेल त्या कोनातून फोटो काढत होता. ५०-६० फुट फ्री-मूव्ह करत पुंडलिक आता एका बऱ्यापैकी लेजवर पोहोचला. लागलीच त्याने तिथेच एका झाडाला व खडकाला संयुक्तपणे दोर बांधला. आता उरलेली टीम भरभर प्रथम सुभाषपर्यंत व तेथून पुढे पुंडलिक पर्यंत पोहोचली. इथे बसण्यास ऎसपैस जागा होती. इथे बसून सर्वांनी पाणी पिउन बाटलीचे वजन कमी केले. पुढील ४०-५० फुट चढाई करण्यासाठी मिलिंद सरसावला. सुमारे २० फुट गेल्यावर त्याने महेंद्रला मदतीला बोलावून घेतले व त्यानंतर भरभर वर सरकत मिलिंद दिसेनासा झाला. एक मोठ्या कपारीमधून मिलिंदने हि मूव्ह पूर्ण केली. इथून वर सरकायला पुन्हा मागचाच धबधबा वाटेत आडवा आला. भरपूर वर सरकत सुभाष, दत्ता पाठोपाठ आम्ही सर्वजण बरोबर ४ वाजता वर पोहोचलो. इथून वर पुढे खरी चढाई सुरु होणार होती. आम्ही ज्या लेजवर आता पोहोचलो होतो, तीच लेज उजव्या हाताने बऱ्याच दूर सरकत गेली होती व टोकाला सीतेच्या पाळण्यापाशी संपून एका धबधब्याच्या रूपाने खाली उतरत वाल्मिकी आश्रमापर्यंत गेली होती. म्हणजे तो धबधबा स्लीपर हायकर्स / ईगल मौण्टेनिअर्स यांनी घेतलेल्या क्लाइंबिंग रूटच्या अगदी सरळ रेषेत होता.\nआज पहिल्याच दिवशी चढाई साधारण असल्याने आम्ही डेहणे गावापासून सुमारे १८०० फुट तर वाल्मिकी आश्रमापासून सुमारे ८०० फुट उंचीवर पोहोचलो होतो. संध्याकाळ होत आल्यामुळे बेसकॅंपवर परत जाण्यासाठी आम्ही सीतेच्या पाळण्याच्या दिशेने निघालो, सकाळीच आमच्या ठरलेल्या योजनेप्रमाणे (आम्ही सर्वांनी असे ठरवले होते कि प्रथम आमच्या चढाईच्या नियोजित मार्गानेच चढाई करीत लेजपर्यंत जायचे व नंतर सीतेच्या पाळण्याच्या वाटेने खाली वाल्मिकी आश्रमात म्हणजेच आमच्या बेसकॅंपवर जायचे व त्यानंतरच पुढील दिवसात सीतेच्या पाळण्याच्या वाटेचा उपयोग करायचा) ठीक ५.३० वाजता आम्ही लेज वरून उजवीकडे निघालो. वरच्या बाजूला सुमारे २२०० फुट उंचीचा कडा तर खाली सुमारे ८०० फुट खोल दरी. डोळ्यात तेल घालून सर्वजण लगबगीने पुढे सरकत होतो. ६ वाजले तरी सीतेचा पाळणा येण्याचे लक्षण दिसेना. आता अंधार पडू लागला होता. शेवटी आम्ही निर्णय घेतला कि आहोत तेथूनच ८०० फुट खोलीची दरी उतरायला सुरुवात करायची.\nआम्ही लेजवरून निघाल्यापासून दगडावर मिळेल तिथे खुणा करीतच पुढे सरकत होतो. सर्व प्रथम पुंडलिक, सुभाष, दत्ता, महेंद्र, मिलिंद व शेवटी किरण असा क्रम होता. अतिशय भयानक अवघड वाटेने आम्ही खाली उतरत होतो. कारण पायाखाली कधी दगड गोटे तर कधी माती व त्यातच भरभर पसरत जाणाऱ्या अंधारच भय. करता करता शेवटी एका कड्याच्या टोकाला पोहोचलो. पुंडलिकने डावी-उजवीकडे सरकून दुसरी वाट दिसते का ते पाहिले पण छे, त्या कड्यावरून सरळ रेषेत खाली उतरण्याशिवाय पर्याय नव्हता. प्रस्तरारोहणातील (Rock Climbing) मधील सर्व कौशल्य पणाला लावून पुंडलिक खाली सरकू लागला. वर चढण्यापेक्षा खाली उतरणं कठीण. क��रण खाली काय असेल याची पुसटशी कल्पनाही नसते व तशात अंधार पण अंधार एका अर्थी फायद्याचा झाल कारण दरीची खोली किंवा अवघडपणा समजत नव्हता. शेवटी एकदाचे तो सुमारे ५०-६० फुट रॉकपॅच उतरून खाली प्रचंड उतारावर पोहोचलो. आता तर आम्हाला जेमतेम दिसत होत, तशातच पुंडलिक हिमतीने वाट काढीत त्या उतारावरून सरकत होता. एव्हढा प्रचंड उतार होता कि धड बसूनही पुढे सरकता येत नव्हत. तो उतार संपला व आम्हाला एक धबधबा लागला आणि सर्वानीच सुटकेचा निश्वास टाकला. आता आम्ही एकमेकांचे हात धरून साखळी पद्धतीने खाली उतरू लागलो कारण पूर्ण अंधार पसरला होता. कित्याकदा पडण -धडपडण चालू होत. जवळ-जवळ प्रत्येकाने एक दोन वेळा साष्टांग नमस्कार घालून झाले होते. आता आम्ही बेसकॅंपवरील सहकाऱ्यांच्या नावाने हाक मारायला सुरुवात केली व तिकडून प्रत्युत्तरही आले. पण आम्हाला दोघानाही एकमेकांची जागा मिळेना. कारण आवाजावरून त्या घनदाट जंगलात कोण कुठे आहे हे समजण कठीणच होत. फक्त आपण पोचलोय हीच समाधानाची बाब. शेवटी एकदाचे ठेचकाळत कसेबसे रात्री ७.३० वाजता तब्बल अडीच तासांनी आम्ही बेसकॅंपवर पोहोचलो.\nबेसकॅम्पवर पोहोचताच, हौदाच्या पाण्यात दिवसभराचा शिणवटा घालवून मने परत प्रफुल्लीत झाली. काल तंबू उभारताना एक साप फिरता फिरता तिथे आला होता म्हणून आज सकाळी रामेश्वरबाबांनी तंबूच्या आसपासचे गवत संपूर्णपणे कापून-जाळून टाकले होते व भोवतालचा परिसर अतिशय स्वच्छ दिसत होता. रात्री जेवण झाल्यावर रामेश्वर बाबांच्या झोपडीत गप्पा टप्पाना उत आला होता. किरण आणि सहकारी तंबूमध्ये काहीतरी काम करत होते, किचन ते तंबू यामधील भागात संपूर्ण अंधार होता. काही सहकारी किचन मध्ये होते, त्यांनी चहा करण्यासाठी टॉर्च पेटवली आणि मिलिंद एकदम ''साप-साप'' म्हणून ओरडला. हाक एकताच चटकन किरण, सुभाष व कुट्टी तंबूच्या बाहेर मिलिंदकडे पळाले. नरेंद्रने टॉर्च सापावर मारूनच ठेवला होता. एक काळ्या रंगाचा साधारण दीड फुट लांबीचा साप होता. त्याच स्थानिक नाव खर्ड्या नाग हे नाव रामेश्वर बाबांकडून कळल. चटकन किरण व सुभाष पुढे सरसावले. हळुवार हाताने सावधपणे किरणने त्याची मान पकडली. गॅसबत्तीच्या उजेडात त्याच निरीक्षण केल, काळ्या शरीरावर पिवळे ठिपके होते. नंतर त्याला एका प्लास्टिकच्या बाटलीमध्ये बंद करून ठेवला, जेणेकरून त्याला सकाळी तंबू पासून दूर सोडता येईल.\nरात्रीचे अकरा वाजले होते, साप तंबूच्या जवळच सापडल्याने परत एखादा साप तंबूमध्ये घुसण्याची शक्यता होती. परत एकदा सामान हलवून छानणी केली. नंतर तंबूच्या परिघाभोवती वर्तुळाकार चर खणला व त्यात कीटकनाशक फवारले. हे सर्व व्यवस्थित होईपर्यंत रात्रीचे साडेतीन वाजले.\nरात्रीच्या जागरणाने सकाळी खूप उशिरा जाग आली. आमची धावपळ चालू असताना शहापूरवरून काही मंडळी, सरपंच व मुंबई सकाळचे उपसंपादक श्री. नार्वेकर इत्यादी वाल्मिकी आश्रमात येऊन थडकले. त्यांच्याशी गप्पा मारता मारता व इतर माहिती देताना ११ वाजले. १२ वाजता आश्रमातून किरण, दत्ता, नंदू व पुंडलिक, आजोबाचा कडा व सीतेचा पाळणा यांच्या मधल्या घळीतून धबधब्याच्या वाटेने सीतेच्या पाळण्याच्या दिशेने निघालो (काल आम्ही याच वाटेने खाली येणार होतो, पण अंधार पसरल्यामुळे आम्हाला मधूनच भलत्याच मार्गाने यावे लागले होते). तासभर वर चढल्यानंतर तेथून डाव्या हाताला वाट वळली होती, ती कड्याच्या पायथ्याने पुढे सरकत आमच्या चढाईच्या मार्गापर्यंत पोहोचत होती व तेथून अजूनही बरीच पुढे जात खिंडीला जाऊन मिळत होती. एकूण अंतर किती असेल कोण जाणे पण दिसायला खूपच दूर म्हणजे जवळजवळ एक दिवस तरी गेला असता. कड्याच्या पायथ्याच्या अतिशय अरुंद वाटेने आम्ही हळूहळू पुढे सरकायला सुरुवात केली. तस पाहिलं तर ती वाट नव्हतीच, अतिशय अरुंद आणि अवघड मार्ग होता.\nकारण उजवीकडे उभा कडा तर डावीकडे सरळ रेषेत खोल दरी. पुन्हा भरीस भर पायाखालून दोन सापही वळवळत गेले. इथे आजोबाला साप-विंचवांचा फारच सुळसुळाट आहे. दुपारी १२ वाजता निघालेलो आम्ही ३.३० वाजता आमच्या नियोजित मार्गापाशी पोहोचलो, यावरूनच सदर मार्ग किती अवघड असेल याची सहज कल्पना येईल. रोज ये-जा करून हि वेळ अर्थात कमी होणार होती. काल इथेच आम्ही चढाई करत पोहोचलो होतो. वर सुमारे २००० फुटी कडा आम्हाला आव्हान देत उभा होता. सुरुवातीसच फ्री-मूव्ह करण्यास वाव असल्याने सुरुवात पुंडलिकने केली. हळूहळू त्याने वरवर सरकायला सुरुवात केली व किरण ते क्षण कॅमेऱ्यात टिपायला लागला. सुमारे १७५ फुट फ्री-मूव्ह करून पुंडलिक थांबला, तो एका ३५० फुटी ओव्हरहॅन्गच्या पायथ्याशी पोहोचला होता. खालून किरण, दत्ता व नंदू दोराच्या साहाय्याने पुंडलिकपर्यंत पोहोचले. इथे वावरण्यासाठी चांगल��� जागा होती म्हणून इथेच आम्ही कॅंप क्र. १ ची स्थापना केली.\nआता वरील भागात चेन बोल्टिंग करावे लागणार होते कारण कडाच तसा ताशीव होता. बोल्टिंगचा शुभारंभ नंदूने केला. त्याने अर्धवट मारलेले छिद्र पुंडलिकने पूर्ण केले व पहिला एक्सपान्शन बोल्ट (Expansion Bolt) आजोबाच्या कड्यावर ठोकला गेला. त्यानंतर दत्ताने आणखी एक बोल्ट ठोकला. एव्हाना संध्याकाळचे पाच वाजले होते. दुपारचा वर येतानाचा अनुभव लक्षात असल्यामुळे निदान ७ वाजेपर्यंत म्हणजे अंधार पडायच्या आत बेसकॅंपवर पोहोचता आले पाहिजे या हिशोबाने आम्ही आजच्या दिवसाची चढाई थांबवून परतीच्या वाटेस लागलो. कारण एकतर वाट नवीनच होती, शिवाय वाटेत सापांचा सूळसुळाटही होता. नेमक परत उतरताना नंदूच्या पायाखालील दगडातून एक साप अचानक बाहेर पडून खालील उतारावर सरपटत दिसेनासा झाला. नशिबानेच नंदू बचावला. सावधपणे भरभर पुढे सरकत आम्ही ७ वाजेपर्यंत बेसकॅंपवर आश्रमात पोचलो. आजोबाला सापांचा सूळसुळाट इतका आहे कि १०/१२ दगड उलट सुलट करा एक तरी साप दर्शन देऊन जाईल.\nइकडे बेसकॅंपवर आज सुभाष- नरेंद्रचा सुट्टीचा दिवस होता. टेन्टवरील कामे करता करताच सहकारी दुपारी कड्यावर चाललेल्या चढाईचे दुर्बिणीच्या साहाय्याने निरीक्षण करीत होते. पाच वाजता आम्ही चढाई थांबवली व परतायला आम्हाला उशीर होणार हे गृहीत धरूनच कुट्टी, सुभाष, नरेंद्र व महेंद्र गॅसबत्ती पेटवून आम्हाला घ्यायला निघाले. वाटेत आमची भेट झाली. टेन्टवर पोहोचताच चहा वगैरे घेऊन आम्ही चौघे अंघोळीस निघालो तर उरलेली मंडळी जेवणाच्या तयारीस लागली. आज नरेंद्र, कुट्टी आणि सुभाषने मोठे ओंडके फोडून भरपूर सरपण तयार करून ठेवले होते. जेवणानंतर रात्री एक मिटिंग घेण्यात आली. कारण रोज सकाळी व संध्याकाळी मिळून चार तास तरी जाण्या-येण्यात खर्च होत होते. त्यामुळे नरेंद्र व सुभाष यांनी सकाळी सूर्योदय होण्यापूर्वी निघून चढाईला सुरुवात करायची तर कुट्टी व किरणने सीतेच्या पाळण्यापाशी पाण्याची सोय आहे का, ते पाहायचे असे ठरले.\nपहिल्या दिवशी चढाईच्या ठिकाणावरून उतरताना आम्ही तयार केलेला शॉर्ट्कट मार्ग खूपच अवघड व धोकादायक असूनही वेळ वाचवण्याकरीता त्याच मार्गाचा अवलंब करायचे आम्ही ठरवले, कारण त्यामुळे आमचे दिवसातले दोन ते अडीच तास वाचणार होते.\n२ डिसेंबर, १९९१ :\nपहाटे नरेंद्र व सुभाष ��रल्याप्रमाणे लवकर उठले, सोबत पुंडलिकही होता. चहा, नाश्ता करण्यात बेसकॅंपवरून निघायला सकाळचे नऊ वाजलेच. शॉर्ट्कटच्या वाटेने साधारण तासाभरात ते सगळे चढाईच्या ठिकाणावर पोहोचले. अकरा वाजता नरेंद्रने बोल्टिंगला सुरुवात केली आणि सुभाष व पुंडलिक त्याचे मदतनीस झाले.\nदुपारी १ वाजता बेसकॅंपवरून किरण, अनिल, दत्ता, महेंद्र व कुट्टी सीतेच्या पाळण्याच्या दिशेने निघाले. तेथे एक सुळका आहे, तेथे पाणी भरून घेतले व तेथून डाव्या हाताने सर्वजण कॅम्प १ च्या दिशेने निघाले. सीतेच्या पाळण्याची वाट खूप लांबची असल्याने आम्ही कॅंप १ वरून परत बेसकॅंपवर येण्यासाठी शॉर्ट्कट मार्ग शोधला होता, पण तो मार्ग खुपच धोकादायक व अवघड होता. तेंव्हा दोर बांधून सुरक्षित करण्याचं काम या चौकडीकडे होते. वाटेत परत एकदा एक साप अनिलच्या पायाखालून वळवळत गेला. मजल दरमजल करत ३ वाजता आम्ही कॅंप १ वर पोचलो. कॅंप १ च्या खालील रॉकपॅचवर दोर बांधून खाली उतरण्यासाठी अनिलने एक बोल्ट मारला. एव्हाना नरेंद्र वरील बाजूस चार बोल्ट ठोकून वर सरकला होता. आज पूर्ण दिवस तोच चढाई करणार होता. किरण, नरेंद्र, सुभाष, दत्ता, पुंडलिक, शेखर असे सगळेच जण दिवसभर चढाई करण्यात तरबेज होते.\nसकाळी ११ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत नरेंद्रने १४ बोल्ट ठोकून दिवसभराची चढाई थांबवली. चढाईचे सर्व सामान शेवटच्या बोल्टला अडकवून तो परत पायथ्याला कॅंप १ वर उतरला. पुंडलिकने तयार केलेल्या शॉर्ट्कटच्या वाटेने बेसकॅंपवर जाण्यास निघाले. सापांनी तर आमची अडवणूकच केली होती. खाली उतरताना परत अनिलला संध्याकाळच्या संधीप्रकाशात एका दगडावर काहीतरी वळवळत असलेलं जाणवलं म्हणून त्याने सुभाषला जवळ बोलावले, सुभाषने तो मण्यार जातीचा साप असल्याच बरोबर ओळखलं. अनिल सापांना खूपच घाबरत असल्याने सुभाषने त्याला तिथे काहीच नाही म्हणून खोटेच सांगितले. एकतर सर्वजण एका कड्यावर उभे होते, खाली सरळ खोल दरी होती व उताराची वाट अवघड होती. त्यामुळे आम्ही सापाला पकडायचं नाही अस ठरवलं. पण अनिलला पक्की खात्री होती कि त्याने सापच पाहिलाय, तेंव्हा त्याने आणखी घाबरू नये म्हणून उलट आम्ही सगळ्यांनी मिळून त्यालाच खोट पाडलं आणि साप नसल्याची बतावणी केली.\nएव्हाना अंधारायला सुरुवात झाली होती. सोबत विजेरी (Torch) होती त्यामुळे आठ माणसांना उतरताना खूपच वेळ ल���गत होता. थोडसं पुढे गेल्यावर एका सपाटीवर महेंद्रचा आवाज आला ''किरण, साप''. किरणने धावत जाऊन विजेरीच्या प्रकाशात न्याहाळून पाहिले तर खरंच हिरव्या रंगाचा घोणस (Bamboo Pit Viper) तिथे होता. त्याला तिथेच सोडण धोक्याच होत कारण आम्ही आता रोजच या वाटेवरून ये-जा करणार होतो. किरणने त्याला पकडून आपल्या सोबत घेतलं आणि सर्वजण परत पुढच्या वाटेला लागले. अंधाराने आपली तीव्रता आणखीनच वाढवली होती. प्रत्येकाच्या मनात सापाचा धसका होताच कारण हात लावताना किंवा पाय टाकताना प्रथम तोच विचार मनात येई, मध्येच कुठे तरी सळसळ, सरसर ऐकू येई व वातावरणाची भयाणता अधिकच वाढे. मार्ग नीट सापडतच नव्हता, कधी उड्या मारीत, कधी सरपटत, ठेचकाळत एकदाचे बेसकॅंपवर पोचलो. तेंव्हा कुठे जीव भांड्यात पडला. बेसकॅंपवर पोहोचताच प्रथम त्या धरून आणलेल्या सापाला एका बाटलीत ठेवले, जेणेकरून सकाळी उठल्यावर बेसकॅंपपासून दूर सोडून देता येईल हा विचार मनात होता.\nदरम्यान . बेसकॅंपवर दुपारी मुलुंडवरून शैलेश, बालाजी व आनंद आले होते. त्यामुळे बेसकॅंप टीमला थोडी बळकटी मिळाली होती. संध्याकाळी हौदावर आंघोळ करताना चढाईविषयी गप्पा चालू होत्या. विषय होता. बेसकॅंपपासून चढाईच्या ठिकाणावर (कॅंप १) जाण्यास लागणाऱ्या वेळेबद्दल. जाण्या-येण्यात ३-४ तास जात होते. तेंव्हा असे ठरविण्यात आले कि, दिवसा चढाई करण्याऱ्या टीमने रात्री तिथेच राहायचे आणि त्यांना जेवण-पाणी पुरविण्याच काम दुसऱ्या दिवशी चढाई करणाऱ्या टीमने संध्याकाळी करायचे. म्हणजे दुसऱ्या दिवशी नवीन टीम सकाळी लवकर चढाई सुरु करेल आणि काल थांबलेली टीम परत बेसकॅंपवर निघून येईल. जेणेकरून चढाई सतत चालू राहील.\nजेवण तयार झाले होते. पुंडलिक तर रामेश्वरबाबांसोबत पार गप्पांमध्ये रंगून गेला होता. उद्यापासून सर्व टीम एकत्र भेटणार नसल्याने कॅंपफायर करून रात्री एक वाजेपर्यंत सर्वानीच दंगा केला. अनिलच्या खर्ड्या आवाजातल्या गाण्यांनी आणि सोबत माउथ ऑर्गनच्या सुमधुर संगीताने कॅंपफायरला वेगळीच मजा आणली.\nअजूनही थरार जाणवतोय. एवढे\nअजूनही थरार जाणवतोय. एवढे बारकावे लक्षात रहावेत अशीच अविस्मरणीय मोहिम \nअगग.... नुसते फोटो बघुनहि\nअगग.... नुसते फोटो बघुनहि पोटात गोळा आला माझ्या. आता वाचायचे धाडस करते . शप्पथ्थ ____/\\____\nमस्तच झालीये सुरुवात. इतक्या\nइतक्या वर्षांनंतरही फो��ो अजून व्यवस्थित दिसतायत.\nकिरण अडफडकर साप पकडण्यातही एक्सपर्ट आहेत कां\nया चढाईविषयी, प्र.के. घाणेकरांच्या 'साद सह्याद्रीची, भटकंती किल्ल्यांची' या पुस्तकात वाचले होते.\nविजय पुस्तक अद्यापही उपलब्ध\nपुस्तक अद्यापही उपलब्ध आहे का\nत्रिवार मुजरा या शिलेदाराना \nत्रिवार मुजरा या शिलेदाराना \nअजुन पुर्ण भाग वाचुन नाही\nअजुन पुर्ण भाग वाचुन नाही झालेत.\nत्यावेळची परिस्थिती कशी असेल ह्याची फक्त कल्पना करु शकतो.\nजे काही धाडस केल आहे ते अफाट अफाट अफाट आहे.\nसह्याद्रिच्या रौद्रभिशण कड्याला साद घालण्यात तुमचा हातखंडा तर आहेच ....\nपण तुमच्या लेखणीला ही तितकीच नाजुक किनार लाभली आहे.... अप्रतिम वर्णन....\nकिरण काकांच्या अंगभुत कौशल्याचा व त्यांच्या नोंदवहिचा खजिना उघडुन आम्हाला त्या व्यक्तिची खरी ओळख करुन दिल्याबद्द्दल मी तुमचे खरच आभार मानतो...\nजबर्र्दस्त, त्यावेळची परिस्थिती अनि हे साहस अप्रतिम. प्र.के. घाणेकर 'साद सह्याद्रीची, भटकंती किल्ल्यांची' पुस्तक उपलब्ध आहे. पन पुस्तकात असा उल्लेख नहि.\n वाचताना अगदी काटा येते\n वाचताना अगदी काटा येते अंगावर \nकाय म्हणाव या धाडसाला...\nकाय म्हणाव या धाडसाला...\nव्वा खुपच मस्त.. सलाम तुम्हा\nआम्हा सामान्य ट्रेकर्सच्या विचारांच्या कक्षेतही येवू नये, अशी कल्पनातीत मोहीम\nब्लॉगच्या रूपाने जबरदस्त दस्तऐवज खुला केलाय.. धन्यवाद\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/ambedkar-jayanti", "date_download": "2020-05-29T12:51:11Z", "digest": "sha1:4EOU2PPGD6HKR7SYK225AQTLHE2IPSDJ", "length": 7151, "nlines": 130, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Ambedkar Jayanti Archives - TV9 Marathi", "raw_content": "\nLockdown 5 | केंद्राकडून लॉकडाऊन 5 ची तयारी पूर्ण\nकोरोना लढाईला बळ, ठाकरे सरकारकडून बंधपत्रित डॉक्टरांच्या मानधनात मोठी वाढ\nआळंदी आणि देहूच्या पादुका दशमीला पंढरपूरला जाणार, हेलिकॉप्टर, विमान किंवा अन्य वाहनाचा पर्याय\nBLOG: डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती विशेष : अष्टपैलू आंबेडकर\nजगाच्या पातळीवर डॉ.आंबेडकर हे असे नाव आहे जे सर्वांना परिचित आहे आणि ज्या नावाने प्रत्येकावर प्रत्यक्ष- अप्रत्यक��षरित्या प्रभाव केला आहे. परंतू आता हे फक्त नाव नसून तो एक विचार, एक चळवळ आहे. म्हणूनच आंबेडकरांसारख्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे विविध पैलू प्रत्येकाने समजून घेणे गरजेचे आहे.\nजळगावात लेझिमच्या तालावर थिरकत गिरीश महाजन यांचं महामानवाला अभिवादन\nLockdown 5 | केंद्राकडून लॉकडाऊन 5 ची तयारी पूर्ण\nकोरोना लढाईला बळ, ठाकरे सरकारकडून बंधपत्रित डॉक्टरांच्या मानधनात मोठी वाढ\nआळंदी आणि देहूच्या पादुका दशमीला पंढरपूरला जाणार, हेलिकॉप्टर, विमान किंवा अन्य वाहनाचा पर्याय\nसंपादकांच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांकडून शिक्षणाबाबत चिंता व्यक्त, पुढील निर्णयासाठी केंद्राकडे लक्ष\nकोल्हापुरात 15 दिवस महापुरात बुडालेल्या गावाला धडा, पावसाळ्यापूर्वी स्थलांतराला सुरुवात\nLockdown 5 | केंद्राकडून लॉकडाऊन 5 ची तयारी पूर्ण\nकोरोना लढाईला बळ, ठाकरे सरकारकडून बंधपत्रित डॉक्टरांच्या मानधनात मोठी वाढ\nआळंदी आणि देहूच्या पादुका दशमीला पंढरपूरला जाणार, हेलिकॉप्टर, विमान किंवा अन्य वाहनाचा पर्याय\nसंपादकांच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांकडून शिक्षणाबाबत चिंता व्यक्त, पुढील निर्णयासाठी केंद्राकडे लक्ष\nपुण्यातील प्रसिद्ध तुळशीबाग एक जूनपासून पुन्हा सुरु\nCorona : पुण्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ, रुग्णांचा आकडा 7012 वर\nCorona | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील कर्मचाऱ्यांना मार्गदर्शक सूचना\nटोळधाडीचं महाराष्ट्रावर संकट, कीटकनाशकांचा मारा, अग्निशमन बंब, ड्रोन सज्ज : कृषीमंत्री\nपुण्यातील मुख्य मार्केट यार्डातील फळ आणि भाजीपाला मार्केट रविवारपासून सुरु\nLockdown Effect : पुण्यातील 68 हजार आयटी कर्मचारी चिंतेत, पगार आणि कामगार कपातीचे संकट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/videos/india-appreciate-the-indian-air-force-for-the-successful-air-strike-at-the-terrorist-base-camp-at-balakot-pakistan", "date_download": "2020-05-29T14:57:30Z", "digest": "sha1:SR6ZBYS5JQK6WHCSVRLZD24VGVOKAJMV", "length": 6392, "nlines": 132, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Tv9 Marathi : सर्जिकल स्ट्राईकनंतर भारताचा एअर स्ट्राईक! भारतीयांकडून वायुसेनेचं कौतुक", "raw_content": "\nआमदार अबू आझमींविरोधात गुन्हा दाखल, महिला पोलिसाला अपशब्द वापरल्याचा आरोप\nहोम क्वारंटाईनचा नियम मोडला, वर्ध्यातील कुटुंबाला 40 हजारांचा दंड\nमाझा मित्र आधी हुशार होता, आता काय झालंय कळत नाही, फडणवीसांना तीन पुस्तकं पाठवणार : हसन मुश्रीफ\nसर्जिकल स्ट्राईकनंतर भारताचा एअर स्ट्राईक\nआमदार अबू आझमींविरोधात गुन्हा दाखल, महिला पोलिसाला अपशब्द वापरल्याचा आरोप\nहोम क्वारंटाईनचा नियम मोडला, वर्ध्यातील कुटुंबाला 40 हजारांचा दंड\nमाझा मित्र आधी हुशार होता, आता काय झालंय कळत नाही, फडणवीसांना तीन पुस्तकं पाठवणार : हसन मुश्रीफ\nकोरोनाचा फटका, मुंबईतील मान्सूनपूर्व कामांचा वेग मंदावला\nपुढील 5 दिवसात जेलमध्ये हजर राहा, कोर्टाचे अरुण गवळीला आदेश\nआमदार अबू आझमींविरोधात गुन्हा दाखल, महिला पोलिसाला अपशब्द वापरल्याचा आरोप\nहोम क्वारंटाईनचा नियम मोडला, वर्ध्यातील कुटुंबाला 40 हजारांचा दंड\nमाझा मित्र आधी हुशार होता, आता काय झालंय कळत नाही, फडणवीसांना तीन पुस्तकं पाठवणार : हसन मुश्रीफ\nकोरोनाचा फटका, मुंबईतील मान्सूनपूर्व कामांचा वेग मंदावला\nपुण्यातील प्रसिद्ध तुळशीबाग एक जूनपासून पुन्हा सुरु\nCorona : पुण्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ, रुग्णांचा आकडा 7012 वर\nCorona | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील कर्मचाऱ्यांना मार्गदर्शक सूचना\nटोळधाडीचं महाराष्ट्रावर संकट, कीटकनाशकांचा मारा, अग्निशमन बंब, ड्रोन सज्ज : कृषीमंत्री\nपुण्यातील मुख्य मार्केट यार्डातील फळ आणि भाजीपाला मार्केट रविवारपासून सुरु\nLockdown Effect : पुण्यातील 68 हजार आयटी कर्मचारी चिंतेत, पगार आणि कामगार कपातीचे संकट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://ayushdarpanmarathi.blogspot.com/2016/05/blog-post_31.html", "date_download": "2020-05-29T13:12:11Z", "digest": "sha1:2DEOYUGGXLJYDAISMHBE4XEENX33BGI7", "length": 14168, "nlines": 184, "source_domain": "ayushdarpanmarathi.blogspot.com", "title": "आयुष दर्पण: तंबाखु सेवन एक दुष्टचक्र", "raw_content": "\nहा ब्लॉग मराठी लोकांसाठी असून, याची निर्मिती तथा संपादन आयुष दर्पण या स्वास्थ पत्रिका द्वारे केले जाते . आमचा उद्देश सामाजिक माहिती पोहोचविने असून आम्ही त्या साठीच कार्यरत आहोत . www.ayushdarpan.org\nआमचे दुसरे वेब साईट्स\nमराठी आयुष दर्पण WordPress\nआयुष दर्पण बातमी पत्र\nसलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला\nसलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला\nतंबाखु सेवन एक दुष्टचक्र\n🍀 तंबाखु सेवन एक दुष्टचक्र ☘\nतंबाखु सेवन हा भारतातील स्री पुरूष दोघांतही आवडीने चघळणारा जाणारा एक प्रमुख व्यसनी पदार्थ आहे. तंबाखु चघळल्याने कर्करोग होण्याचा धोका अत्याधिक असतो हा फार लांबचा विचार झाला.\nतंबाखु सेवनाने काहीही त्रास झाला नाही असे खाणारे लोक सांगतात. सोबतच सकाळी सुखकारक मलप्रवर्तन होते, पोट गच्च व्हायचे टाळले जाते, भुक लागते असे तंबाखुचे अनेक फायदे सांगितले जातात..\nआजपर्यंत तंबाखु खाण्याचा शरीरावर काय परिणाम झालाय याचे साधे परिक्षण म्हणजे तोंड ४ बोट सुखाने उघडते का हे पाहाणे होय.\nतंबाखु खाण्यारया लोकांत ते ३ किंवा २ किंवा त्याहीपेक्षा कमी उघडते हे प्रत्यक्ष स्वतः करून पाहीले तरी कळते त्यासाठी काही कागदी तपासणी करावयाची गरज नाही..\nशरीरातील सर्व क्रिया गती ह्या वाताशी संबधीत असतात. अशा ह्या वाताला विषवत गुणधर्म असलेल्या तंबाखुद्वारे प्रेरणा दिली जाते ती मग सकाळी सुखसारक मलप्रवर्तनासाठी असो वा जेवल्यानंतर पोट गच्च होऊ नये अन्नपचन नीट व्हावे याकरिता असो.\nतंबाखु तात्काळ परिणाम न दाखवता कालांतराणे परिणाम दाखवते कारण ते तीव्र स्वरूपाचे विष नाही.\nमुखाची opening आकाशीय गुणधर्म कमी झाल्याने अन्नपचनची सुरूवातच तंबाखु खाणारया लोकांत बिघडवली जाते.. पुन्हा अन्नपचन होण्यासाठी व पोटाचा गच्चपणा टाळण्यासाठी तंबाखु जेवनानंतरही बडीशेप प्रमाणे खाल्ले जाते. असे तंबाखुचे दुष्टचक्र वर्षानुवर्ष चालते. आणि चक्राची गतीही वरचेवर वाढत जाते. तंबाखु नाही मिळाले तर वाताला प्रेरणा मिळत नाही. सुखकारक मलप्रवर्तनापासुन ते पोट गच्च राहणे, अन्नपचन नीट न होणे असे त्रास सुरू होतात..\nतंबाखुच्या दुष्टचक्रातुन जितके होईल तितके लवकर बाहेर पडावे. त्यासाठी योग्य आयुर्वेदीय सल्ला जवळच्या वैद्याकडुन घ्यावा..\nश्री विश्वसंस्कृती आयुर्वेदीय चिकित्सालय पंचकर्म केंद्र पावडेवाडी नाका नांदेड\nगर्भ संस्कार लेखन माला\nगर्भ संस्कार लेखन माला (26)\nतंबाखु सेवन एक दुष्टचक्र\nतुमच्या मुलाला बोलण्याविषयी समस्या आहे का\nयेथे थंडगार ताक मिळेल\nदुधाचे मित्र आणि शत्रु\n*आयुमित्र* *शेतकरी असंसर्गजन्यव्याधी आणि आयुर्वेद* मित्रांनो, सध्या महाराष्ट्र, मध्यप्रदेश ह्या राज्यांमध्ये अन्नदात्याचे आंदोलन सुरू आह...\nविषबाधा. होम मिनिस्टर च्या कार्यक्रमातून घरोघरी पोहोंचलेल्या आदेश बांदेकर या प्रसिध्द अभिनेत्यास दुधी च्या रसातून विषबाध...\nपंचमहाभूत आणि आपले आरोग्य\nपंचमहाभूतांचे वर्णन मुख्यतः आयुर्वेद व आध्यत्मशास्त्र ह्यात आढळून येते. विश्वातील सर्व घटक हे पंच��हाभूतांनीच बनलेले आहे असे हे शास्रे...\nसुप्रजननासाठी गर्भिणी आहार अन्नात भवन्ति भूतानि | अन्नाद्वारे सर्व प्राणि मात्रांची निर्मिती व वाढ होते. अन्न हेच आपल्या अस्तित...\nनखदर्पण हातांवरील रेषांप्रमाणेच नखांवरुनही भविष्य जाणून घेता येते. अस म्हणतात कि चेहरा हा मनाचा आरसा असतो, तर नख हे मन व शरीर दोघांचेही प्...\nपित्त प्रकोपक आहार आने विहार केल्याने त्वचाश्रित भ्राजक पित्त प्रकोपित होते वायु सह मिसलून ते केसाची मुले (रोमकूप) ख़राब करते व केस गलु ला...\n॥ एकांगवीर रस ॥\n॥ एकांगवीर रस ॥ शुद्धगन्धं मृतं सूतं कांतं वंगं च नागकम्‌ ताम्रं चाभ्रं मृतं तीक्ष्णं नागरं मरिचं कणा ॥ सर्वमेकत्र संचूर्ण्यं भावयेच्च...\nआम्लपित्त / हायपर अ‍ॅसिडीटी\nआम्लपित्त / हायपर अ‍ॅसिडीटी आपल्या पचनसंस्थेत मुख, अन्ननलिका, जठर, लहान आतडे, मोठे आतडे इत्यादी अवयव आहेत. यापैकी जठराशी संबंधित असणारी...\nचांगल खा, चांगल दिसा \nचांगल खा, चांगल दिसा जैसा खाये अन्न वैसा होवे मन ही हिंदी म्हण आपण कधीना कधी ऐकली असेलच . पण आपण जसा आहार घेतो त्याचा प्रभाव आपल्या सौं...\nआपले लेख पाठविण्याकरिता कृपया word file मध्ये type करून खालील पत्त्यावर पाठवावीत\nलेखन प्रकाशित करण्याचे पूर्ण निर्णय संपादक घेतिल.\nलेखन कुणाचेही लेख चोरून पाठवलेले नसावे .\nआयुर्वेद , योग, आरोग्य, आहार , शेती, सामजिक विषय, पंचांग, या विषयावर आधारित असावे\nडॉ . सुशांत शशिकांत पाटील\nऔषधी गर्भसंस्कार उत्पादने व प्रचलित मासानुमासिक पाठ, एक तौलनिक अभ्यास \nऔषधी गर्भसंस्कार उत्पादने व प्रचलित मासानुमासिक पाठ, एक तौलनिक अभ्यास (फक्त वैद्यकीय व्यावसायिकांसाठी) तौलनिक अभ्यास (फक्त वैद्यकीय व्यावसायिकांसाठी) तौलनिक अभ्यास \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.navarashtra.com/news/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5-%E0%A4%A8-%E0%A4%95-%E0%A4%B0%E0%A4%B9-%E0%A4%B5-%E0%A4%B8-%E0%A4%AF-%E0%A4%82%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%82%E0%A4%A8-%E0%A4%B8/208363.html", "date_download": "2020-05-29T13:57:33Z", "digest": "sha1:76DQDURDBCHRFOF2JCXB4BIRSKCZNZWU", "length": 18616, "nlines": 254, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Navarashtra नेरळमधील मोहाचीवाडी दुर्लक्षित", "raw_content": "\nनागपुर लखनऊ पुणे मुंबई\n शुक्रवार, मे 29, 2020\n954367721 खबर भेजने क लिए\nअहमदनगर औरंगाबाद जळगाव धुळे नंदुरबार मुंबई रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग मुंबई नागपुर ठाणे पुणे नाशिक अमरावती अकोला वर्धा चंद्रपुर भंडारा गोंदिया बुलढाणा गड़चिरोली वाशि�� यवतमाळ\nशुक्रवार, मे २९, २०२०\nभारतात १,६५,७९९ कोरोनाबाधित तर आतापर्यंत एकूण ४,७..\nमजुरांच्या दुर्दशेला काँग्रेसच जबाबदार - मायावतीं..\nमजुरांच्या मुद्द्यावरून काँग्रेसच्या नेत्यांनी घे..\nस्थलांतरित मजुरांच्या जेवणाची व्यवस्था करण्याचे आ..\nपरदेश दौऱ्याच्या दोन महिन्यानंतर महिलेला झाला कोर..\nBoys Locker Room : मुलीची मुलाला बलात्काराची धमकी\nनेपाळच्या नव्या नकाशाबाबतच्या चर्चेला तूर्तास स्थ..\nभारत आणि चीनच्या सीमावादात मध्यस्थी करण्याची डोना..\nबनावट कागदपत्रांद्वारे ई-पास बनवून देणारे दोघे पो..\nकोरोनाबाधित रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णालयात थ..\nआषाढी एकादशीसाठी यंदा पायी दिंडी जाणार नाही - उपम..\nपनवेल महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांचा दिव्या..\nभारताचा ऑस्ट्रेलिया दौरा केला नियोजित, मालिकांचे ..\nहॉकीपटू बलबीर सिंग दोसांज यांचे निधन\nइतरशेअर मार्केटव्यापारबजेटनिवेश, विमा, बँकिंगकॉर्पोरेट विश्व\nहॉलिवूडसेलिब्रिटीसमिक्षाबॉक्स ऑफिसफिल्म जगतटेलीविजनगॉसिपअन्य ख़बरें\nदीपिका पादुकोण लॉकडाऊनच्या काळात ऐकत आहे ऑनलाईन स..\n''कहने को हमसफर है'' वेबसीरिजच्या निमित्ताने एकत..\nअक्षय कुमार पुन्हा मदतीसाठी सरसावला, १५०० सदस्यां..\nनगरमध्ये कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने शहरात काही ..\nहोमडेकोरहोम गार्डनिंगसेकंड इनिंगवास्तू ज्योतिष्ययोगाब्युटीफॅशनपर्यटनधर्म-आध्यात्मखाना खजाना\nयुट्यूबवर युट्यूब व्हर्सेस टिकटॉक महायुद्ध पडणार ..\nजिओ युजर्संना फटका, दररोज २ जीबी डेटा मिळणारा पॅक..\nनेरळ : नेरळ ग्रामपंचायत हद्दीमधील मोहाचीवाडी हा परिसर नाल्यावरील पूल अर्धवट असल्याने स्थानिक रहिवासी यांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे. २७ मार्च २०१८ मध्ये तुटलेला पूल आजही उभारण्यात आला नाही, त्यामुळे मोहाचीवाडी तसेच अन्य आदिवासीवाड्यांमधील रहिवासी यांचा त्रास पुलाअभावी होत आहे. दरम्यान, रायगड जिल्हा परिषदेच्या नेरळ विकास प्राधिकरणकडून भूमिपूजन करूनदेखील पुलाचे काम सुरू होऊ शकले नाही, याचा परिणाम ग्रामस्थ भोगत आहेत. नेरळ गावातून आदिवासी भागात जाण्यासाठी असलेल्या धरणाजवळील पुल कोसळला आहे. मार्च २०१८मध्ये तो पूल कोसळल्यानंतर नेरळ विकास प्राधिकरणकडून या पुलाची बांधणी करण्यासाठी मे २०१९ मध्ये भूमिपूजन करण्यात आले. मात्र प्राधिकरणकडे करोडोंचा निधी उपलब्ध असतानादेखील त्या लहान पुलासाठी निधी न देण्याची कार्यपद्धती स्थानिक आदिवासी लोकांना पळविण्याचा प्रकार आहे. त्या पुलाआभावी नेरळ ग्रामपंचायतमधील सात आदिवासीवाड्यामधील लोकांना घरी पोहचण्यासाठी तब्बल ७ किलोमीटरचा फेरा मारावा लागत आहे. या सर्व प्रकाराबद्दल स्थानिक नाराजी व्यक्त करीत असून गेली दीड वर्षे स्थानिकांना जवळचा रस्ता बंद असल्याने अन्य पर्यायी मार्गाने घरी जावे लागत आहे. त्यामुळे ७ वाड्यांमधील आदिवासीबांधव मोलमजुरी करतात आणि त्यातून दोन पैसे कमावून घरी परतात. मात्र त्यावेळी त्याला सात किलोमीटरचा फेरा मारून जावे लागत असल्याने नेरळ विकास प्राधिकरणला शिव्यांची लाखोली वाहिली जात आहे. दुसरीकडे नेरळ ग्रामपंचायत हद्दीमधील याच तुटलेल्या पुलावरून पुढे असलेल्या आदिवासीवाद्यांमध्ये राहणाऱ्या आदिवासी लोकांच्या घरी जाणारा रस्ता खड्ड्यात हरवला आहे. त्या रस्त्याची कामेदेखील शासनाने करावी अशी मागणी पुढे येत आहे, पण त्याकडेदेखील कोणी लक्ष देत नाही अशी तक्रार मानवाधिकार कार्यकर्ते गोरख शेप यांची आहे. आदिवासीवाड्याकडे जाणारा पूल तुटून गेला असताना त्याकडे पाहायला या सरकारला वेळ नाही.\nखडकीतील सेक्स रॅकेट उघडकीस\nअंकिता पाटील यांच्या विरोधात ७ अपक्ष उमेदवार\nनात्याला काळिमा ; दिरानेच केला भावजयीवर बलात्कार\nपोलादपूर तालुक्यात कापडे निवाचीवाडी येथे २ तर उमरठ येथील १ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह\nदौंडमध्ये दिवसा सामूहिक हत्याकांड\nपाली विभागाच्या डॉ. भगत यांना पदावरून कमी केले; उद्या विद्यार्थ्यांचे आंदोलन\nआषाढी एकादशीसाठी यंदा पायी दिंडी जाणार नाही - उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर निर्णय घोषित\nशाहूवाडी तालुक्यात घरगुती वादामुळे पतीने केला आरोग्यसेविका असलेल्या पत्नीचा खून\nनवभारत e चर्चा - आज संध्याकाळी ५ वाजता खासदार मनोज कोटक यांच्यासोबत गप्पा\nनियमभंग करणाऱ्या ३३६ जणांवर कारवाई\nज्येष्ठ महिलेची ३ लाखांची फसवणूक\nपनवेल महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांचा दिव्यांगांसाठी मोठा निर्णय - अनुदान थेट खात्यात जमा होणार\nमोरबे धरणाच्या दुरुस्तीला पाटबंधारे विभागाकडून सुरुवात - आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठपुराव्याला यश\nरायगड जिल्ह्यात आज आढळले ५६ नवीन रुग्ण, संख्या पोहोचली ९५६ वर\nलॉकडाऊनमुळे मुलगा २ महिने नातेवाईकांकडे अडकला, अखेर झाली आईवडिलांची मुलासोबत भेट\nपनवेल शहरात मेट्रोपोलीस लॅब करणार ४.५ कोटींच्या कोरोना चाचण्या मोफत\nआषाढी एकादशीसाठी यंदा पायी दिंडी जाणार नाही - उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर निर्णय घोषित\nशाहूवाडी तालुक्यात घरगुती वादामुळे पतीने केला आरोग्यसेविका असलेल्या पत्नीचा खून\nनवभारत e चर्चा - आज संध्याकाळी ५ वाजता खासदार मनोज कोटक यांच्यासोबत गप्पा\nनियमभंग करणाऱ्या ३३६ जणांवर कारवाई\nज्येष्ठ महिलेची ३ लाखांची फसवणूक\nवडगाव मावळ येथे दीड लाखांचा गुटखा जप्त\nसदैव अपने पाठको के साथ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%9C%E0%A5%8B_%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%B2%E0%A5%80", "date_download": "2020-05-29T14:41:47Z", "digest": "sha1:5ET55JAEM67HG3L2VKTDHWWFX7EI6A7B", "length": 4563, "nlines": 61, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जो डेनलीला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nजो डेनलीला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख जो डेनली या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nपाकिस्तान क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०१८ ‎ (← दुवे | संपादन)\nइंग्लिश क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २०१८-१९ ‎ (← दुवे | संपादन)\nइंग्लंड क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०१८-१९ ‎ (← दुवे | संपादन)\nज्यो डेनली (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nक्रिकेट विश्वचषक, २०१९ - संघ ‎ (← दुवे | संपादन)\nजोसेफ लियाम डेनली (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\n२०१९ इंडियन प्रीमियर लीग संघ ‎ (← दुवे | संपादन)\nआयर्लंड क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०१९ ‎ (← दुवे | संपादन)\n२०१९ ॲशेस मालिका ‎ (← दुवे | संपादन)\nइंग्लंड क्रिकेट संघाचा न्यूझीलंड दौरा, २०१९-२० ‎ (← दुवे | संपादन)\nइंग्लंड क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०१९-२० ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५��०).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/sports/cricket/rajasthan-royals-wins-against-rcb/articleshow/68695851.cms", "date_download": "2020-05-29T13:31:35Z", "digest": "sha1:CO4XY43GCNGVFQZJPHLZN4IGSQ3HO4H7", "length": 15355, "nlines": 116, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nसलग तीन सामने गमावणाऱ्या राजस्थान रॉयल्सने अखेर यंदाच्या आयपीएल क्रिकेटमध्ये पहिलावहिला विजय मिळविला. मंगळवारी जोस बटलरचे अर्धशतक आणि स्टिव स्मिथ-राहुल त्रिपाठी यांच्या अर्धशतकी भागीदारीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूवर सात विकेटनी विजय नोंदविला.\nआयपीएल: राजस्थान वि. बेंगळुरू , १४ वा सामना\nसलग तीन सामने गमावणाऱ्या राजस्थान रॉयल्सने अखेर यंदाच्या आयपीएल क्रिकेटमध्ये पहिलावहिला विजय मिळविला. मंगळवारी जोस बटलरचे अर्धशतक आणि स्टिव स्मिथ-राहुल त्रिपाठी यांच्या अर्धशतकी भागीदारीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूवर सात विकेटनी विजय नोंदविला. गेल्या तीन सामन्यात राजस्थानला किंग्ज इलेव्हन पंजाब, सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्ज या संघांकडून हार पत्करावी लागली होती. दुसरीकडे, विराटच्या 'बेंगळुरू'ची पाटी कोरीच राहिली. 'बेंगळुरू'चा हा सलग चौथा पराभव ठरला. अर्थात, 'बेंगलुरू'ची विजयाची पाटी कोरीच\nसवाई मानसिंग स्टेडियममध्ये ही लढत झाली. पार्थिव पटेलच्या अर्धशतकाच्या जोरावर 'बेंगळुरू'ने 'राजस्थान'समोर १५९ धावांचे लक्ष्य ठेवले होते. हे लक्ष्य 'राजस्थान'ने २०व्या षटकात तीन विकेटच्या मोबदल्यात पार केले. कॅप्टन अजिंक्य रहाणे आणि जोस बटलर यांनी ४६ चेंडूंत ६० धावांची सलामी दिली. रहाणे परतल्यानंतर बटलर आणि स्मिथ यांनी 'राजस्थान'ला शतकी टप्पा पार करून दिला. तेराव्या षटकात चहलने बटलरला बाद केले. बटलरने ४३ चेंडूंत ८ चौकार आणि एका षटकारासह ५९ धावांची खेळी केली. त्यानंतर स्मिथ आणि राहुल त्रिपाठी यांनी अर्धशतकी भागीदारी रचत राजस्थानचा विजयाचा मार्ग सूकर केला. स्मिथने ३१ चेंडूंत २ चौकार आणि एका षटकारासह ३८ धावांची, तर राह���लने २३ चेंडूंत ३ चौकार आणि एका षटकारासह नाबाद ३४ धावांची खेळी केली.\nतत्पूर्वी, राजस्थान रॉयल्सचा कर्णधार अजिंक्य रहाणेने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. बेंगळुरूच्या डावाची सुरुवात विराट कोहली आणि पार्थिव पटेलने केली. विराटने पहिल्याच षटकात दहा धावा केल्या. यानंतर पाचव्या षटकात पटेलने आर्चरला तीन चौकार मारून धावांचा वेग वाढविण्याचा प्रयत्न केला. पॉवरप्लेच्या पहिल्या सहा षटकांत बेंगळुरूने बिनबाद ४८ धावा केल्या होत्या. मात्र, या चांगल्या सुरुवातीचा फायदा बेंगळुरूला घेता आला नाही. सातव्या षटकात गोपालने आपल्या गुगलीवर कोहलीचा त्रिफळा उडविला. कोहलीने २५ चेंडूंत २३ धावांवर बाद झाला. डिव्हिलियर्सने दोन चौकारांसह धावांचा वेग वाढविण्याचा प्रयत्न केला खरा; पण गोपालने स्वत:च्या गोलंदाजीवर त्याला झेलबाद केले. पहिल्या दहा षटकांत बेंगळुरूच्या २ बाद ७३ धावा झाल्या होत्या.\nयानंतर गोपालने आपल्या तिसऱ्या षटकात हेटमायरला बाद केले. यानंतर पार्थिव पटेलने डावाची सूत्रे हाती घेऊन बेंगळुरूचा धावफलक हलता ठेवला. चौदाव्या षटकात पार्थिव पटेलने आपले अर्धशतक पूर्ण केले. अठराव्या षटकात पार्थिव पटेल बाद झाला. त्याने ४१ चेंडूंत ९ चौकार व १ षटकारसह ६७ धावा केल्या. यानंतर स्टॉइनिस आणि मोइन अलीने ३२ धावा जोडून बेंगळुरूला ४ बाद १५८ धावांपर्यंत पोहोचविले. स्टॉइनिसने २८ चेंडूंत नाबाद ३१, तर मोइन अलीने ९ चेंडूंत नाबाद १८ धावा केल्या.\nसंक्षिप्त धावफलक : रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू - २० षटकांत ४ बाद १५८ (विराट कोहली २३, पार्थिव पटेल ६७, अब्राहम डिव्हिलियर्स १३, स्टॉइनिस नाबाद ३१, मोइन अली नाबाद १८, श्रेयस गोपाल ३-१२, आर्चर १-४७) पराभूत वि. राजस्थान रॉयल्स - १९.५ षटकांत ३ बाद १६४ (जोस बटलर ५९, स्टिव स्मिथ ३८, राहुल त्रिपाठी नाबाद ३४, अजिंक्य रहाणे २२, युझवेंद्र चहल २-१७).\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nअनुष्कावर गुन्हा; घटस्फोट देण्याची विराटकडे भाजपाच्या ख...\nगूड न्यूज... भारताच्या क्रिकेटपटूला झालं पूत्ररत्न...\nव्हिडीओ करण्याच्या नादात वॉर्नरने दात तोडून घेतले...\nकरोनाने दिला क्रिकेटला मोठा धक्का; उ���्या होणार औपचारिक ...\n भारत ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार, डे-नाइट...\nआम्ही घाबरलो, सामना गमावला\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nGDP वृद्धीला ब्रेक; 'करोना'पाठोपाठ अर्थव्यवस्थेवर महामंदीचे संकट\nप्रसिद्ध ज्योतिषी बेजन दारूवाला यांचे निधन; करोनामुळे मृत्यू\nनिर्बंधाचा अमेरिकेनेही विचार करावा; हाँगकाँग सरकारचा इशारा\nप्रसिद्ध गीतकार योगेश गौर यांचं वयाच्या ७७ व्या वर्षी निधन\nमोदी सरकार २.० : या निर्णयांनी गाजवलं पहिलं वर्ष\n करोनाचे संकट नष्ट करण्यासाठी मंदिरात दिला नरबळी\nविद्या बालननं केली 'नटखट' या शॉर्ट फिल्मची निर्मिती\nडोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटला ट्विटरचा पुन्हा आक्षेप\nचार वर्षात तयार झाला 'हा' चित्रपट; ५ जूनला होणार प्रदर्शित\nया १३ शहरांनी संपूर्ण देशाची चिंता वाढवली\nप्रसिद्ध ज्योतिषी बेजन दारूवाला यांचे निधन; करोनामुळे मृत्यू\n३ हजार रुपयांच्या डिस्काउंटवर मिळतोय हा जबरदस्त फोन, पाहा किंमत\nसकाळी रिकाम्या पोटी पाण्यासह कच्चे लसूण खा, या गंभीर आजारांचा धोका होईल कमी\nव्यावसायिक अभ्यासक्रम शुल्क: मुंबई हायकोर्टाचा राज्य सरकारला दणका\nगंगा दशहरा म्हणजे काय जाणून घ्या मुहूर्त, महत्त्व आणि मान्यता\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/video/entertainment/anurag-kashyap-considers-himself-guilty-for-bombay-velvet-debacle/videoshow/61010292.cms", "date_download": "2020-05-29T14:59:31Z", "digest": "sha1:EBUXAUYZF6UB4DUIYBTDYUNYMRZOVSNW", "length": 7372, "nlines": 96, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n'बॉम्बे वेल्वेट' आपटण्याला स्वतः कारणीभूतः अनुराग कश्यप\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nजेव्हा सुश्मिता सेनच तिच्या प्रियकराची आणि मुलींची मुलाखत घेते\n'बेबी' फेम अभिनेता सांगतोय लॉकडाउनमध्ये कसं रहायचं फिट\nक्रांती रेडकर लपून ज्यूस पितेय\nकरण जोहर रुही आणि यशसोबत रॅपीड फायर खेळतो तेव्हा...\n'लव आज कल' फेम अभिनेत्री मिस करतेय ���िचं जिम\nव्हिडीओ न्यूजवऱ्हाडी करोनाग्रस्त; नवं जोडपं लग्नानंतर क्वारंटाइन\nमनोरंजनजेव्हा सुश्मिता सेनच तिच्या प्रियकराची आणि मुलींची मुलाखत घेते\nमनोरंजन'बेबी' फेम अभिनेता सांगतोय लॉकडाउनमध्ये कसं रहायचं फिट\nव्हिडीओ न्यूजगावी जाण्यासाठी धारावीत श्रमिकांची मोठी रांग\nव्हिडीओ न्यूजकरोनायोद्धयांच्या मदतीसाठी विद्यार्थांने तयार केला रोबोट\nव्हिडीओ न्यूजरेशन मिळत नसल्यानं महिलांचा ठिय्या\nव्हिडीओ न्यूजकोविड सेंटर उभारलंय, पण वैद्यकिय कर्मचारीच नाहीत\nव्हिडीओ न्यूज५० दिवसांची मेहनत लॉकडाऊन ४.०मुळं वाया गेली\nव्हिडीओ न्यूजऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती; मेळघाटातील पाणीटंचाईचे वास्तव\nव्हिडीओ न्यूजघर गाठण्यासाठी मजुरांची रेल्वे स्थानकांवर गर्दी\nव्हिडीओ न्यूजकरोनाग्रस्त असल्याच्या भितीनं कुटुंबाला मारहाण\nभविष्यआजचं राशीभविष्य.. दिनांक २९ मे २०२०\nव्हिडीओ न्यूजमोदींशी बोललो, त्यांचा मूड चांगला नाही : डोनाल्ड ट्रम्प\nव्हिडीओ न्यूजदेशातील ३० समूहांचे करोनावर लस तयार करण्याचे प्रयत्न सुरू\nव्हिडीओ न्यूज...असा उधळला दहशतवाद्यांचा कट\nपोटपूजाआंबटगोड कैरी राइस रेसिपी\nव्हिडीओ न्यूजमजुरांना विमानानं घरी पाठवणारा दिलदार शेतकरी\nव्हिडीओ न्यूजजगभरात वाढतोय करोनाचा फैलाव, अमेरिकेत मृतांची संख्या लाखांवर\nमनोरंजनक्रांती रेडकर लपून ज्यूस पितेय\nहेल्थ'या' पेयाच्या सेवनाने करा करोना आणि डिहायड्रेशनवर मात..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/video/news/north-kashmir-avalanche-death-toll-rises-to-9-rescue-operation-underway/videoshow/62395192.cms", "date_download": "2020-05-29T14:43:16Z", "digest": "sha1:MTPF362D3HTX4YHHABXPZF2IDI27OXDE", "length": 8183, "nlines": 100, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nकाश्मीरः मृतांची संख्या ९ वर पोहोचली\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nआणखी व्हिडीओ व्हिडीओ न्यूज\nवऱ्हाडी करोनाग्रस्त; नवं जोडपं लग्नानंतर क्वारंटाइन\nगावी जाण्यासाठी धारावीत श्रमिकांची मोठी रांग\nकरोनायोद्धयांच्या मदतीसाठी विद्यार्थांने तयार केला रोबोट\nरेशन मिळत नसल्यानं महिलांचा ठिय्या\nकोविड सेंटर उभारलंय, पण वैद्यकिय कर्मचारीच नाहीत\nइतर व्हिडीओ व्हिडीओ न्यूज\nमुंबई: घरी जाण्यासाठी श्रमिकांची गर्दी...\nपगार नाही, आता जगायचं कसं\n५ वर्षाच्या चिमुकल्याचा एकट्यानं विमान प्रवास...\nव्हिडीओ न्यूजवऱ्हाडी करोनाग्रस्त; नवं जोडपं लग्नानंतर क्वारंटाइन\nमनोरंजनजेव्हा सुश्मिता सेनच तिच्या प्रियकराची आणि मुलींची मुलाखत घेते\nमनोरंजन'बेबी' फेम अभिनेता सांगतोय लॉकडाउनमध्ये कसं रहायचं फिट\nव्हिडीओ न्यूजगावी जाण्यासाठी धारावीत श्रमिकांची मोठी रांग\nव्हिडीओ न्यूजकरोनायोद्धयांच्या मदतीसाठी विद्यार्थांने तयार केला रोबोट\nव्हिडीओ न्यूजरेशन मिळत नसल्यानं महिलांचा ठिय्या\nव्हिडीओ न्यूजकोविड सेंटर उभारलंय, पण वैद्यकिय कर्मचारीच नाहीत\nव्हिडीओ न्यूज५० दिवसांची मेहनत लॉकडाऊन ४.०मुळं वाया गेली\nव्हिडीओ न्यूजऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती; मेळघाटातील पाणीटंचाईचे वास्तव\nव्हिडीओ न्यूजघर गाठण्यासाठी मजुरांची रेल्वे स्थानकांवर गर्दी\nव्हिडीओ न्यूजकरोनाग्रस्त असल्याच्या भितीनं कुटुंबाला मारहाण\nभविष्यआजचं राशीभविष्य.. दिनांक २९ मे २०२०\nव्हिडीओ न्यूजमोदींशी बोललो, त्यांचा मूड चांगला नाही : डोनाल्ड ट्रम्प\nव्हिडीओ न्यूजदेशातील ३० समूहांचे करोनावर लस तयार करण्याचे प्रयत्न सुरू\nव्हिडीओ न्यूज...असा उधळला दहशतवाद्यांचा कट\nपोटपूजाआंबटगोड कैरी राइस रेसिपी\nव्हिडीओ न्यूजमजुरांना विमानानं घरी पाठवणारा दिलदार शेतकरी\nव्हिडीओ न्यूजजगभरात वाढतोय करोनाचा फैलाव, अमेरिकेत मृतांची संख्या लाखांवर\nमनोरंजनक्रांती रेडकर लपून ज्यूस पितेय\nहेल्थ'या' पेयाच्या सेवनाने करा करोना आणि डिहायड्रेशनवर मात..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/india/news/corona-dr-harsh-vardhan-says-whenever-possible-we-can-arrange-for-blood-donation-at-home-of-the-donors-says-union-health-minister-dr-harsh-vardhan-119502.html", "date_download": "2020-05-29T12:41:10Z", "digest": "sha1:WTLTDRZZGNQRTTYN72Q5QMA2GJDU4MRV", "length": 31337, "nlines": 232, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "कोरोना व्हायरस संकटात रक्त पुरवठ्याचा तुटवडा, रक्तदात्याच्या घरीच करणार रक्तदानाची सोय; केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांची माहिती | 📰 LatestLY मराठी", "raw_content": "\nपश्चिम बंगाल मध्ये सर्व खासगी, सार्वजनिक आणि सरकारी क्षेत्रातील ऑफिसे 8 जून पासून सुरु करण्याची परवानगी ; 29 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nशुक्रवार, मे 29, 2020\nBe Positive: कोकणातील आंबा उत्पादकांनी Coronavirus संकटात शोधली संधी; तोडली दलालांची साखळी\nपश्चिम बंगाल मध्ये सर्व खासगी, सार्वजनिक आणि सरकारी क्षेत्रातील ऑफिसे 8 जून पासून सुरु करण्याची परवानगी ; 29 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nठाण्यातील भाजप चे नगरसेवक विलास कांबळे यांचा मृत्यू; हॉटेलमध्ये आढळला मृतदेह\nअक्षय बोऱ्हाडे मारहाण प्रकरणी विघ्नहर सहकारी साखर कारखाना अध्यक्ष सत्यशील शेरकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल\nपुणे: सहकारनगर पोलीस स्टेशन मधील कर्मचाऱ्याने COVID19 वर यशस्वी मात केल्याबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले अभिनंदन\nमुंबई: दीड महिन्याच्या बाळाची कोरोना विरुद्ध लढाई यशस्वी; ब्रेन हॅमरेज वर सुद्धा केली मात\nIND vs AUS 2020-21: क्रिकेट ऑस्ट्रेलियाने भारत दौर्‍याचे जाहीर केलेले वेळापत्रक अंतिम नाही, BCCI ने दिले महत्वाचे संकेत\n'त्या' वादग्रस्त व्हिडिओबाबत ISKON ने दाखल केली तक्रार; Shemaroo ने माफी मागत तोडले सुरलीन कौर व बलराज स्याल यांच्यासोबतचे व्यावसायिक संबंध\nShivrajyabhishek Sohala 2020: रायगडावर यंदाही शिवराज्याभिषेक सोहळा होणारच, शिवभक्तांसाठी लाईव्ह प्रक्षेपण करणार- छत्रपती संभाजी राजे\nसलमान खान कडून मुंबई पोलिसांसाठी FRSH Sanitisers दान; लाखभर बॉटल्सचं वाटप\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nठाण्यातील भाजप चे नगरसेवक विलास कांबळे यांचा मृत्यू; हॉटेलमध्ये आढळला मृतदेह\nपुणे: सहकारनगर पोलीस स्टेशन मधील कर्मचाऱ्याने COVID19 वर यशस्वी मात केल्याबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले अभिनंदन\nमुंबई: दीड महिन्याच्या बाळाची कोरोना विरुद्ध लढाई यशस्वी; ब्रेन हॅमरेज वर सुद्धा केली मात\nShivrajyabhishek Sohala 2020: रायगडावर यंदाही शिवराज्याभिषेक सोहळा होणारच, शिवभक्तांसाठी लाईव्ह प्रक्षेपण करणार- छत्रपती संभाजी राजे\nBe Positive: कोकणातील आंबा उत्पादकांनी Coronavirus संकटात शोधली संधी; तोडली दलालांची साखळी\nछत्तीसगढ र��ज्याचे माजी मुख्यमंत्री अजीत जोगी यांचे निधन; 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास\nCoronavirus: गोव्यात लॉकडाऊन आणखी 15 दिवस वाढवण्यासह काही नियम शिथील करण्याची अमित शहा यांच्याकडे मागणी- मुख्यमंत्री प्रमोद सावंत\nMonsoon 2020: महाराष्ट्रात जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून दाखल होण्याचा अंदाज; 1 जून पर्यंत केरळमध्ये धडकणार\nBob Weighton, जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचं वयाच्या 112 व्या वर्षी निधन\nNASA चं ऐतिहासिक SpaceX रॉकेट लॉन्चिग खराब वातावरणामुळे रद्द; 30 मे दिवशी पुन्हा केले जाणार प्रयत्न\nभारत-चीन संबंधावर डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विट; म्हणाले दोन्ही देशांमध्ये अमेरिका मध्यस्थी करण्यास तयार\nCoronavirus in US: कोरोना व्हायरसमुळे 1 लाखाहून अधिक मृत्यू झालेला अमेरिका ठरला पहिला देश; जाणून घ्या संक्रमित रुग्णांची आकडेवारी\niQOO 3 स्मार्टफोनवर ग्राहकांना मिळणार 3 रुपयांची सूट, जाणून घ्या फिचर्ससह नवी किंमत\nगुगल पे 'Nearby Spot' फिचर आता भारतातील 35 शहरांमध्ये उपलब्ध; जवळची अत्यावश्यक सेवांची दुकाने दाखवून करणार युजर्सची मदत\n घरातून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना Google देणार 75 हजाराचा भत्ता; Work From Home करताना लॅपटॉप, फर्निचर विकत घेण्यासाठी मदत\nMitron App: आता TikTok ला विसरा, व्हिडिओ बनवण्यासाठी सादर आहे भारतीय 'मित्रों अ‍ॅप'; जाणून घ्या याच्या वापरासाठी Step-by-Step Guide (Video)\nOla Electric भारतात पुढच्या वर्षात लॉन्च करणार इलेक्ट्रिक टू-व्हिलर\nCoronavirus Effect: लॉकडाउन मुळे मारुति सुझुकी ला मोठा तोटा; एप्रिल महिन्यात एकाही गाडीची विक्री नाही\nबीएमडब्ल्यू इंडियाचे सीईओ रुद्रतेज सिंह यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; वयाच्या 46 वर्षी घेतला अखेरचा श्वास\nCoronavirus: लक्झरी वाहन निर्माता कंपनी Mercedes-Benz चा मोठा निर्णय; पुण्यात 1,500 बेड्सचे रुग्णालय बांधण्याची घोषणा\nIND vs AUS 2020-21: क्रिकेट ऑस्ट्रेलियाने भारत दौर्‍याचे जाहीर केलेले वेळापत्रक अंतिम नाही, BCCI ने दिले महत्वाचे संकेत\nवर्ल्ड कप 2011 फायनलमध्ये टॉसवरून झाला मोठा वाद, एमएस धोनीने दुसऱ्यांदा करण्याच्या मागणीचा कुमार संगकाराने सांगितला किस्सा\nकोरोना व्हायरस जगभरात पसरविण्यामागची चीनची मूळ योजना हरभजन सिंह याने केली उघकीस, ट्विटवरून लगावली फटकार\nICC ला पात्र लिहून क्रिकेट ऑस्ट्रेलियाने 2021 टी-20 वर्ल्ड कप आयोजित करण्याची केली विनंती, यामागील तर्क जाणून घ्या\n'त्या' वादग्रस्त व्हिडिओबाब��� ISKON ने दाखल केली तक्रार; Shemaroo ने माफी मागत तोडले सुरलीन कौर व बलराज स्याल यांच्यासोबतचे व्यावसायिक संबंध\nDabangg Animated Version: लवकरच प्रदर्शित होणार सलमान खानच्या ‘दबंग’चे अ‍ॅनिमेटेड व्हर्जन; 'चुलबुल पांडे' दिसणार नव्या अवतारात\nAmitabh Bachchan Helps Migrants: सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या वतीने मजुरांना मूळगावी नेणाऱ्या 10 बस हाजी अली येथून उत्तर प्रदेश साठी रवाना (See Photos)\nनवाजुद्दीन सिद्दीकी ची पत्नी आलिया हिने घटस्फोटासह पोटगी म्हणून 30 कोटी रुपये आणि 4BHK फ्लॅटची केली मागणी\nराशीभविष्य 29 मे 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nVeer Savarkar Jayanti 2020 Wishes: विनायक दामोदर सावरकर यांच्या 137 व्या जयंती निमित्त Messages, HD Images, Wallpapers शेअर करून द्या विनम्र आदरांजली\nराशीभविष्य 28 मे 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nVeer Savarkar Jayanti 2020 Quotes: वीर सावरकर यांचे देशप्रेम, एकात्मता ते जीवनाकडे सकारत्मक बघायला शिकणारे क्रांतिकारक विचार\nFact Check: कार हिटमुळे हँड सॅनिटायझरचा स्फोट होतो गाडीमध्ये सॅनिटायझर ठेवणे कितीपत सुरक्षित गाडीमध्ये सॅनिटायझर ठेवणे कितीपत सुरक्षित\nManjeshwar Brothers: रुपेरी वाळूत ते आकाशी झेप घे रे पाखरा सह 'ही' गाणी गात नेटकऱ्यांना थक्क केलेल्या मंजेश्वर ब्रदर्स या चिमुकल्यांविषयी जाणून घ्या (Watch Video)\n: मुंबई शहरातही टोळधाड दाखल जुहू, विक्रोळीसह अनेक ठिकाणी टोळ दिसल्याचा दावा; फोटो सोशल मीडियावर व्हायरल\n' जाणून घ्या व्हायरल व्हिडिओ मागील सत्य\nभारत: कोरोना व्हायरस लाईव्ह मॅप\nउपचार सुरु असलेले एकूण रुग्ण\nकोरोना व्हायरस संकटात रक्त पुरवठ्याचा तुटवडा, रक्तदात्याच्या घरीच करणार रक्तदानाची सोय; केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांची माहिती\nदेशावर घोंगावत असलेल्या कोरोना व्हायरसच्या संकटाचा परिणाम प्रत्येक बाबतीत दिसून येत आहे. कोरोनाच्या संकटामुळे रक्तदान शिबीर आयोजित करता येत नसल्याने रक्तपेठीत रक्ताची कमतरता जाणवू लागली आहे. अशा परिस्थितीत केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन (Union Health Minister Dr Harsh Vardhan) यांनी एक खास उपाय शोधला आहे. रक्तदान करण्यास प्रोत्साहीत करण्यासाठी रक्तदात्याच्या घरी जावून रक्त घेतले जाणार आहे. जिथे शक्य आहे तिथे रक्तदात्याच्या घरी जावून रक्त घेतले जाणार आहे. ते शक्य नसल्यास रक्तदात्याला सुविधा पुरवून संबंधित ठिकाणी बोलावू��� रक्त घेण्याची सोय करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी दिली आहे.\nकेंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी सर्व राज्यातील आरोग्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यात कोरोनाची राज्यातील परिस्थिती, त्यावरील उपाययोजना आणि तयारी याबद्दल आढावा घेण्यात आला. (Coronavirus Lockdown चं बंधन पाळत नागरिकांनी रक्तदान करण्यासाठी बाहेर पडा: आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं आवाहन)\n#COVID19 के कारण रक्तदान में कमी आई है, हमने निर्णय लिया है कि रक्तदान को बढ़ावा देने के लिए जहां-जहां संभव हो रक्तदान करने वालों से ब्लड हम उनके घर पर लें या उनको घर से सुविधा प्रदान करके उनको बुलाकर रक्तदान करने के लिए प्रेरित करें: केंद्रीय स्वास्थ्य मंत्री डॉ हर्षवर्धन pic.twitter.com/glyi2HJU7U\nसध्या देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन आहे. देशातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता 14 एप्रिल नंतरही लॉकडाऊन वाढण्याची शक्यता आहे. मात्र यासंदर्भातील कोणतीही अधिकृत माहिती सरकारकडून देण्यात आलेली नाही. आतापर्यंत केवळ ओडिशा राज्याने लॉकडाऊन 30 एप्रिल पर्यंत वाढवला आहे. भारतात सध्या 6,412 कोरोना बाधित रुग्ण असून त्यापैकी 504 रुग्णांची प्रकृती सुधारली आहे. तर या जीवघेण्या व्हायरसने देशात 199 लोकांचा बळी घेतला आहे.\nBe Positive: कोकणातील आंबा उत्पादकांनी Coronavirus संकटात शोधली संधी; तोडली दलालांची साखळी\nपश्चिम बंगाल मध्ये सर्व खासगी, सार्वजनिक आणि सरकारी क्षेत्रातील ऑफिसे 8 जून पासून सुरु करण्याची परवानगी ; 29 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nपुणे: सहकारनगर पोलीस स्टेशन मधील कर्मचाऱ्याने COVID19 वर यशस्वी मात केल्याबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले अभिनंदन\nमुंबई: दीड महिन्याच्या बाळाची कोरोना विरुद्ध लढाई यशस्वी; ब्रेन हॅमरेज वर सुद्धा केली मात\nCoronavirus: जनशक्तीच्या जोरावर करोना व्हायरस संकटावर मात करु - उपमुख्यमंत्री अजित पवार\nFact Check: कार हिटमुळे हँड सॅनिटायझरचा स्फोट होतो गाडीमध्ये सॅनिटायझर ठेवणे कितीपत सुरक्षित गाडीमध्ये सॅनिटायझर ठेवणे कितीपत सुरक्षित\nऔरंगाबाद येथे आणखी 45 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडल्याने जिल्ह्यात आकडा 1407 वर पोहचला\nबनावट E-Pass ला बळी पडू नका, पोलिस आणि जिल्हाधिकारी कार्यालयातूनच ई-पास घ्या- मुंबई पोलिसांचे ना���रिकांना आवाहन\nLocust Attack In Maharashtra: महाराष्ट्र राज्यात 50% टोळधाडीचा नाश – कृषीमंत्री दादा भुसे यांची माहिती\nCoronavirus In Maharashtra: महाराष्ट्रातील तुम्ही राहत असणाऱ्या जिल्ह्यात कोरोनाचे किती रुग्ण आहेत जाणून घ्या; राज्यातील कोरोनाबाधितांची जिल्ह्यानिहाय आकडेवारी\nऔरंगाबाद: साई रंगदाळ या 7वी मध्ये शिकणार्‍या विद्यार्थ्याने कोव्हिड योद्धांच्या मदतीसाठी बनवला रोबोट; औषधं, अन्न पोहचवण्यासाठी करणार मदत\nमहाराष्ट्र पोलिस खात्यामध्ये एकूण 2211 पोलिस कर्मचारी COVID 19 च्या विळख्यात; 24 तासांत 116 जणांना कोरोनाची बाधा\nकोविड-19 च्या वाढत्या संसर्गामुळे गरोदर महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनी गरजेशिवाय रेल्वे प्रवास टाळावा; रेल्वे मंत्रालयाचे आवाहन\nBe Positive: कोकणातील आंबा उत्पादकांनी Coronavirus संकटात शोधली संधी; तोडली दलालांची साखळी\nपश्चिम बंगाल मध्ये सर्व खासगी, सार्वजनिक आणि सरकारी क्षेत्रातील ऑफिसे 8 जून पासून सुरु करण्याची परवानगी ; 29 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nठाण्यातील भाजप चे नगरसेवक विलास कांबळे यांचा मृत्यू; हॉटेलमध्ये आढळला मृतदेह\nअक्षय बोऱ्हाडे मारहाण प्रकरणी विघ्नहर सहकारी साखर कारखाना अध्यक्ष सत्यशील शेरकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल\nपुणे: सहकारनगर पोलीस स्टेशन मधील कर्मचाऱ्याने COVID19 वर यशस्वी मात केल्याबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले अभिनंदन\nमुंबई: दीड महिन्याच्या बाळाची कोरोना विरुद्ध लढाई यशस्वी; ब्रेन हॅमरेज वर सुद्धा केली मात\nLockdown 4 मध्ये आंतरराज्यीय प्रवास करण्यासाठी E-Pass मिळणार; serviceonline.gov.in/epass/ वर पहा कसा कराल अर्ज\nहापूस आंबा कसा ओळखला नैसर्गिकरित्या पिकलेले आणि कृत्रिमरित्या पिकवलेल्या आंब्यातील नेमका फरक काय नैसर्गिकरित्या पिकलेले आणि कृत्रिमरित्या पिकवलेल्या आंब्यातील नेमका फरक काय आंबे विकत घेताना पारखून पाहा ‘या’ गोष्टी\nपरदेशात अडकलेल्या महाराष्ट्रीय लोकांना मायदेशी सुखरूप आणण्यासाठी ठाकरे सरकारचा मदतीचा हात; ‘इथे’ ऑनलाईन माहिती देण्याचंं आवाहन\nप्लाझ्मा थेरपी म्हणजे नेमकं काय यामुळे COVID-19 रुग्णांना फायदा होईल यामुळे COVID-19 रुग्णांना फायदा होईल जाणून घ्या प्लाझ्मा थेरपीचे फायदे, इतिहास, उपचारपद्धती याबद्दल सविस्तर माहिती\nपश्चिम बंगाल मध्ये सर्व खासगी, सार्वजनिक आणि सरकारी क्षेत्र��तील ऑफिसे 8 जून पासून सुरु करण्याची परवानगी ; 29 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nछत्तीसगढ राज्याचे माजी मुख्यमंत्री अजीत जोगी यांचे निधन; 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास\nCoronavirus: गोव्यात लॉकडाऊन आणखी 15 दिवस वाढवण्यासह काही नियम शिथील करण्याची अमित शहा यांच्याकडे मागणी- मुख्यमंत्री प्रमोद सावंत\nMonsoon 2020: महाराष्ट्रात जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून दाखल होण्याचा अंदाज; 1 जून पर्यंत केरळमध्ये धडकणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/51595", "date_download": "2020-05-29T14:20:44Z", "digest": "sha1:EEYTP3US5S45RGORIHQNXNASWFENTMSK", "length": 79428, "nlines": 198, "source_domain": "www.maayboli.com", "title": "आजोबा ४००० फुटी कातळभिंत - चित्तथरारक चढाईची साहसगाथा- १९९१ - भाग २ | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०२०\nYou are here: मुख्यपृष्ठ /आजोबा ४००० फुटी कातळभिंत - चित्तथरारक चढाईची साहसगाथा- १९९१ - भाग २\nआजोबा ४००० फुटी कातळभिंत - चित्तथरारक चढाईची साहसगाथा- १९९१ - भाग २\nआजोबा ४००० फुटी कातळभिंत - चित्तथरारक चढाईची साहसगाथा- १९९१ - भाग २........\n३ डिसेंबर, १९९१ :\nआज मोहिमेचा चवथा दिवस होता. किरण, शैलेश, महेंद्र, आनंद, मिलिंद बेसकॅंपवरून, कॅंप १ च्या दिशेने निघाले. काल नरेंद्रने चढाई थांबवलेल्या ठिकाणी पोहोचून पुढे चढाई सुरु करायला आनंदला ११ वाजले. संपूर्ण कडा ताशीव गुळगुळीत असल्याने फ्री मूव्ह करण्यास वाव नव्हता तेंव्हा आजही चेन बोल्टिंगच करावी लागणार होती. एक एक करत त्याने लागोपाठ पाच बोल्ट ठोकले व खाली उतरला, त्याची जागा घेतली महेंद्रने. एक छान फ्री मूव्ह करीत तो २५ फुट वर पोहोचला व तेथेच एका कपारीत बसून त्याने एक बोल्ट ठोकला व मिलिंदला मदतीला वर बोलावून घेतले, नंतर आणखी दोन बोल्ट ठोकून पुढच्या चढाईची सूत्रे मिलिंदकडे सोपवली. संध्याकाळचे पाच वाजले होते. काल परतीचा अनुभव लक्षात घेऊन किरण व आनंद परत बेसकॅंपवर जाण्यास निघाले. मिलिंदने चढाई सुरूच ठेवली होती. मिलिंद व महेंद्र आज इथेच मुक्काम करणार होते. दरम्यान संध्याकाळी सुभाष आणि मंडळी मुक्कामासाठी जेवण पाण्यासाहित बेसकॅंपवरून कॅंप १ वर येण्यास निघाले. मध्येच किरण व आनंद परतत असतांना त्यांना वाटेत सुभाष आणि मंडळी भेटली, आवश्यक निरोप, सूचना करून सर्व मंडळी आपपल्या वाटेन��� निघून गेली. आज किरण आणि आनंद काळोख पडायच्या आतच बेसकॅंपवर पोहोचले. त्याचप्रमाणे सुभाष आणि मंडळी काळोख पडता पडता कॅम्प १ वर पोहोचली. दरम्यान मिलिंदने चार बोल्ट आणि एका पिटॉनच्या साहाय्याने बऱ्यापैकी उंची गाठून दिवसभराची चढाई थांबवून परत पायथ्याला आला. आज रात्रीचा हा मोहिमेतला पहिलाच उघड्यावरचा मुक्काम (Bivouac) होता.\nदरम्यान आनंद व किरण बेसकॅंपवर पोहोचल्यावर, सुभाष व व मंडळी पुरेसं अंथरूण, पांघरूण न घेता गेल्याचे कळले आणि जीव कळवळला. कारण गारठलेल्या आसमंतात त्यांना उघड्यावरच अंथरायला दगडांची गादी व पांघरायला फक्त घोंगडी होती. त्यातच बेसकॅंपवर असलेल्या अनिलला ताप भरून आला, त्याच्या विव्हळणे आम्हाला ऐकवत नव्हते. कशीतरी रात्र सरली.\n४ डिसेंबर, १९९१ :\nयेत्या दोन/तीन दिवसात आम्ही कॅंप १ च्या वर सुमारे ४००-५०० फुटांवर पोहोचणार होतो, त्यामुळे आता वर कॅंप २ ची स्थापना करावी लागणार होती. तसेच चढाईची साधने व इतर आवश्यक सामग्री खालून वर न्यावी लागणार होती. जसजसे वर पोहोचू तसतसे बेसकॅंपवरून प्रत्येक गोष्ट वर पोहोचवणे अवघड होणार होते. आमच्या पुढे सर्वात महत्त्वाचा प्रश्न होता पाण्याचा, सध्या तरी आम्ही बेसकॅंपवरूनच पाणी पुरवीत होतो. वरच्या भागात पाणी जवळपास आढळले, तरच आमचे सर्व प्रश्न सुटणार होते. त्यामुळे आज किरण, नरेंद्र व कुट्टी यांची एक टीम वरच्या भागात पाणी मिळतं का याचा शोध घेणार होते. तसे सीतेच्या पाळण्यापाशी पाणी होते, पण तेथून चढाईच्या ठिकाणापर्यंत पाणी आणण्यास व बेसकॅंपवरून पाणी आणण्यास जवळपास दोन-अडीच तास लागत. त्यामुळे काही उपयोग नव्हता. आम्ही सर्व तयारी करून निघणारच होतो इतक्यात कॅंप १ वरून मिलिंद व महेंद्र परतले. मग मिलिंदने सांगितल्याप्रमाणे आश्रमातून डावीकडे वरच्या भागात नजर टाकली तर तिथे कड्याच्या उतरत्या बाजूस (सोंडेवर) एक नेढ दिसतं. त्याच्या आसपास भरपूर कढीपत्ता आहे व तो आणावयास गावातली बरीच मंडळी जातात. तो भाग आम्हाला सुरुवातीपासूनच खूप हिरवागार दिसत होता, त्यामुळे मिलिंदच्या खात्रीपूर्वक बोलण्याने आमच्या विचाराला दुजोराच मिळाला. आता आम्ही त्या नेढ्यापाशीच जाऊन पाण्याचा शोध घेण्याचे ठरवले.\nकाल रात्री सुभाष व मंडळीनी चढाईच्या ठिकाणावरच मुक्काम केलेला असल्याने सकाळी लवकरच ९ वाजता चढाई सुरु केली. त्या�� दरम्यान किरण व मंडळी सकाळी १० वाजता पाण्याच्या शोधात बेसकॅंपवरून नेढ्याच्या दिशेने निघाले. नेढ्याच्या आसपास अथवा वरच्या भागात पाणी आढळलं तर ते खूपच फायदेशीर होणार होत, कारण तो परिसर आमच्या चढाईच्या ठिकाणपासून वरच्या भागात होता. त्यामुळे आमचा बराच वेळ वाचला असता. दरम्यान किरण, नरेंद्र व कुट्टी नेढ असलेल्या सोंडेच्या पायथ्याशी (सुमारे १००० फुट खाली) पोचले. तेथून एका आडव्या गेलेल्या वाटेचा वापर करत ते पुढे सरकू लागले. मिलिंदने दिलेल्या माहितीनुसार सोंडेच्या पुढे पहिल्याच घळीतून नेढ्याकडे जायला वाट होती. त्यामुळे ते सुद्धा पहिल्याच घळीतून वर सरकू लागले. वाट काढीत ते झपाट्याने पुढे सरकत होते. तस पाहिलं तर वाट अशी नव्हतीच, पण ते तिघेही प्रस्तरारोहक असल्याने नेढ डोळ्यासमोर ठेऊन प्रस्तरारोहण करीतच वरवर सरकत होते. चढताना मध्येच दगड धोंडे लागून अंग खरचटत होत, तर कधी काट्याकुट्या जाताना काटे टोचत होते. एव्हढ सर्व करून सुद्धा एका टप्प्यावर आल्यावर आमच्या समोर एक उंच कडा दत्त म्हणून उभा राहिला. आता इथून उजवीकडे नेढ्याच्या दिशेने जाणे अशक्यच होते. थोड थोड पाणी पिऊन मिलिंदच्या नावाने शिव्या घालत आम्ही कड्याच्या डाव्या बाजूला सरकू लागलो. अचानक खाली जंगलातून रानातील श्वापदांचे गुरगुरण्याचे आवाज ऐकू येऊ लागले. सोबत माकडे, पक्षी यांच्या कलकल्याने आसमंत दुमदुमून गेला. आमच्यापैकी कुट्टी या क्षेत्रात अनुभवी, त्याने सदर गुरगुरणे वाघाचे असल्याचे ओळखले, पण आम्ही त्या आवाजापासून जवळपास १००० फुट उंचावर असल्याने त्याच्याकडे दुर्लक्ष केले.\nबरेच डावीकडे गेल्यावर रांगत-रांगत आम्ही वरच्या दिशेने वर-वर सरकू लागलो. नेढ्याचा तर पत्ताच नव्हता, परंतु तरी त्यांचा निश्चय पक्का होता. थोडं वर गेल्यावर आजोबा व कात्राबाईच्या डोंगराला जोडणारी खिंड दिसू लागली. त्यांचा गिर्यारोहणातील अनुभव त्या खिंडीतूनच मार्ग असल्याचे सांगत होता. खिंडीकडे जायला वरूनच शक्य होणार होते. कारवी आणि गवतातून वाट काढीत शेवटी एकदाचे ते त्या खिंडीत पोहोचले. घड्याळ पाहिले तर दुपारचे २ वाजले होते. अजूनही पाण्याचा कोठेही मागमूस नव्हता. पोटाची आग जाळण्यासाठी जवळ ठेवलेला सुकामेवा व पाणी पिऊन शरीराची गरज भागवली. सकाळी १० ते २ सतत चार तास पायपीट केल्यानंतर प्रथमच आम्ही ढुं���णाला आराम दिला होता. बसल्या बसल्याच आम्ही एकमेकांशी चर्चा केली व परत फिरण्याचा निर्णय घेतला. नेढ्यापर्यंत पोहोचायला आणखी २-३ तास लागले असते. आम्ही बसलो होतो त्या ठिकाणापासून वर चढत जायचे व तेथून जंगलातून वाट तुडवत उजवीकडे नेढ्याच्या दिशेने घुसायचे. बरे तेथपर्यंत पोहोचून पाणी मिळेल किंवा नाही हे हि माहित नव्हते. शिवाय पाणी मिळूनही त्यांना त्याचा काहीच फायदा होणार नव्हता. कारण त्या नेढ्याला जाणारी वाट खूपच जिकिरीची आणि संपूर्ण डोंगर फिरवून आणणारी होती. त्यामुळे पाणी आणण्यात एव्हढा वेळ घालवणे शक्यच नव्हते.\nम्हणून आम्ही तिघांनी परत फिरण्याचा निर्णय घेतला. सकाळी आम्ही बेसकॅंपवरून निघालो होतो पण आता बेसकॅंपवर न जाता सुभाष व मंडळीना निरोप देण्यासाठी चढाईच्या ठिकाणावर अर्थात कॅम्प १ वर जायचे होते, त्यामुळे परत वाट वाकडी करून आम्ही कॅंप १ च्या दिशेने अंदाजाने निघालो. बरेच खाली आल्यावर मार्गात आता सुमारे २०० फुट कडा आडवा आला, त्याच्या डाव्या बाजूने खाली उतरत गेल्यावर एक वाट डावीकडे जंगलात गेलेली दिसली. वरील बाजूस सोंडेचा अंदाज घेऊन आम्ही त्याच वाटेने पुढे सरकू लागलो. चालताना अचानक सकाळचे गुरगुरणे आठवले…… अक्षरशः जीव मुठीत घेऊनच वाट काढीत होतो. कसेबसे अंदाजानेच खिंडीत पोहोचलो कारण तो परिसरच इतका भयानक होता की वर्णन करणे शक्य नाही. एखाद्या कैद्याला शिक्षा करण्याऐवजी त्या भागात जिवंत सोडून दिलं तर तो सुद्धा काही दिवसात एकतर वेडा होईल किंवा प्राणास तरी मुकेल. सर्वत्र मोठमोठे कडे त्यांच्या पायथ्याशी घनदाट रान, दरड कोसळून होणारा गडगडाट, जंगली श्वापदांचे गुरगुरणे, किंचाळणे, भरीस भर म्हणून पायाखालून कधीही सरपटत जाणारे साप, त्या जंगलाची भयानकता अधिकच वाढवीत होते.\nइतक्यात आमची तंद्री भंगली ती सकाळचीच वाट सापडल्यामुळे, आम्ही योग्य ठिकाणी आहोत हे पाहून जीव थाऱ्यावर आला. घड्याळात पाहिले तर ४ वाजून गेले होते. भरभर पुढे सरकताना कॅंप १ वर चढाईच्या ठिकाणावरून हातोडीचे आवाज ऐकू येऊ लागले पण कुणीही नजरेस पडत नव्हते. झपाझप पावले उचलत आम्ही अजून पुढे सरकलो. सुभाष व चढाई करणाऱ्या मंडळीना आम्ही कॅंप १ वर न येता थेट बेसकॅंप वर जात आहोत हा निरोप देणे गरजेच होत. आमच्या नजरेच्या टप्प्यात कोणीही नव्हते. संध्याकाळ झाल्यामुळे आता सुभाष व चढ��ई करणाऱ्या टीमला परत बेसकॅंपवर निघण्याचा निरोप मिळणे आवश्यक होते, अन्यथा ते आमची वाट पाहत तेथेच राहिले असते. आणखी थोडे पुढे गेल्यावर आम्हाला आता कॅंप १ अस्पष्ट दिसू लागला होता, किरण ने सुभाषला हाका मारायला सुरुवात केली, ५-६ वेळेला हाक दिल्यानंतर सुभाषने प्रतिसाद दिला. दोघांमधील अंतर जास्त असल्याने किरणने एका एका शब्दावर जोर देऊन निरोप सुभाष कडे पोचवला.\n''सु ss भा ss ष, आ ssम्ही, राssत्री येssत नाssही.तुssम्ही साssमाssन पॅssक कssरूssन बेssसssकॅssम्प वssर पssरssत जा''. नशिबाने सुभाष ला निरोप कळला.\nसुभाषचा ओके सिग्नल मिळाल्यामुळे आम्हीही निर्धास्तपणे बेसकॅंपच्या वाटेला लागलो. दिवसभराच्या अथक परिश्रमानंतरही आम्हाला पाण्याचा शोध काही लागला नव्हता. मिलिंदचा तर खूपच राग आला होता, कारण त्याने तो स्वतः तिथे जाऊन आल्याचे सांगितले होते. वास्तविक मिलिंद नेढ्यात गेलाच नव्हता व आमच्याशी खोट बोलला हि आमची पक्की खात्री पटली होती. मिलिंदला जाब विचारायचा होता. साधारण साडेपाच वाजता आम्ही बेसकॅंपवर पोहोचलो, पण समोर आमचे डोंबिवलीहून आलेले नवीन सहकारी अशोक, दिनेश, राजू दिसताच राग आवरता घेतला. चहाचे घुटके घेत घेतच सदर घटनेचे स्पष्टीकरण विचारताच, कुमशेतहून परतताना त्याच खिंडीतून तो खाली उतरल्याचे स्पष्ट झाले पण नेढ्याबद्दल त्याने सांगितलेली माहिती गावकऱ्यांकडून एकेलेली ऐकीव माहिती होती. तो स्वतः त्या नेढ्यात गेलाच नव्हता. सकाळीच जर त्याने हि माहिती आम्हाला दिली असती तर आमचे दिवसभराचे परिश्रम फुकट गेले नसते. तेंव्हा भविष्यात अशा खोट्या बातम्या कुणालाही न सांगण्याची ताकीद द्यावी लागली.\nअशोक, राजू, दिनेश यांच्याशी गप्पा चालू असतानाच आज चढाई करणारी टीम रात्रीच्या मुक्कामाकरीता परत बेसकॅंपवर आली. मग त्यांनी आजच्या दिवसभराच्या चढाईची माहिती दिली. सकाळी सुभाषने चढाईला सुरुवात केली, लागोपाठ पाच बोल्ट मारल्यावर त्याला एके ठिकाणी फ्री मूव्हसाठी वाव असल्याच जाणवलं. म्हणून त्याने दत्ता आणि पुंडलिक जे कॅंप १ वर सुभाषच्या मदतीसाठी होते, त्यांना हाक मारायला सुरुवात केली. पण दोघांकडूनही कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी कंटाळून सुभाषने आवश्यक तेव्हढा दोर खेचून घेऊन त्यानेच मारलेल्या शेवटच्या बोल्टला बांधून टाकला. त्याने आता बिलेशिवायच फ्री मूव्ह केली आणि एक��� टप्प्यावर थांबून परत एक बोल्ट मारला. या मारलेल्या बोल्टला दोर बांधून सुभाष दोराला धरून (कमांडो पद्धतीने) परत खालच्या बोल्ट वर आला आणि त्याला बांधलेला दोर सोडून मुक्त केला. दोर खालच्या बोल्टपासून मुक्त होताच तो परत दोराला धरून (कमांडो पद्धतीने) वरच्या बोल्टपर्यंत पोहोचला. त्यापुढे आता परत बोल्टिंग करायची होती. सुभाष जेंव्हा दत्ता आणि पुंडलिकला मदतीसाठी हाका मारत होता तेंव्हा ते चक्क कुंभकर्णासारखे झोपले होते. सुभाषने दिवसभरात एकूण २० बोल्टच्या साहाय्याने ८० फुटांची चढाई केली होती. आज सगळेच बेसकॅंपवर होते. शिवाय उद्यापासून किरण, नरेंद्र व इतर चढाईला जाणार होते व उंचीही बरीच वाढली होती. उद्यापासून कदाचित कड्यावरच राहावे लागणार होते, त्यामुळे पुन्हा एकदा बेसकॅंपवर कॅंपफायर करून 'मानसिक बेटरी' चार्ज करून घेतली.\n५ डिसेंबर, १९९१ :\nसकाळी नेहमीप्रमाणे उठून नित्यकर्मे आटोपून सर्व साहित्यानिशी बेसकॅंपवरून ठीक ९.३० वाजता किरण, नरेंद्र, दिनेश व आंनंद चढाईच्या ठिकाणावर अर्थात कॅंप १ वर जाण्यासाठी निघाले. शॉर्टकटच्या अवघड वाटेने जाताना नेमके जंगलात वाट चुकले. पुन्हा बेसकॅंपवर हाका मारून मिलिंद व महेंद्रला बोलावून घेतले व त्यांनी या चौघांना बरोबर ११ वाजता कॅंप१ वर नेउन सोडलं आणि ते दोघे परत बेसकॅंपवर आले. वाटेत येताना ५ लिटरचा पाण्याचा कॅन हातातून सटकून खाली घरंगळत गेला आणि सगळ पाणी सांडल. त्यामुळे आता दिवसभर पाण्याची बोंब होणार होती. आता पर्यंत कॅंप १ पासून ४७ बोल्ट्स आणि फ्री मूव्ह करून १७५ फुटांची उंची गाठली होती. त्यांच्यापाशी झुमार नसल्याने कमांडो पद्धतीने दोर पकडूनच काल चढाई थांबवलेल्या ठिकाणापर्यंत जाणे भाग होते. फ्री-मूव्ह करण्याची संधी दिसत होती. किरण, पुंडलिक आणि शेखर यापैकी कुणीही तिथे असला कि तो जास्तीत जास्त फ्री-मूव्ह करण्याचा प्रयत्न करतो. किरण शेवटच्या बोल्टवर पोहोचताच फ्री-मूव्ह करत जवळपास ४० फुट वर सरकला, सेकंड मॅन व त्याच्यामधील अंतर वाढल्यामुळे सुरक्षेसाठी तिथेच एक बोल्ट ठोकून त्यातून दोर पास करून आणखी जवळपास ५० फुटांची फ्री-मूव्ह करत वर सरकला. आता अंतर बरेच वाढल्यामुळे सुरक्षेसाठी एक बोल्ट ठोकुन त्यात दोर पास करून पुढे आणखी वीस फुटांची फ्री-मूव्ह केली व सपाट कातळ असल्यामुळे लागोपाठ २ बोल्ट ठोकले. आता तो एका ओव्हरहॅन्गच्या मुळास पोहोचला होता.\nत्यामुळे इथून पुढे परत चेन बोल्टिंग करावी लागणार होती. म्हणून किरणने नरेंद्रला वर बोलावून घेतले व पुढची सूत्रे त्याच्या हातात दिली. इथे नरेंद्रने लागोपाठ दोन बोल्ट ठोकले व पुढे फ्री-मूव्हची संधी दिसल्याने त्याने आता किरणला संधी दिली. त्या ओव्हरहॅन्गवर एक सुंदर मूव्ह करत किरणने जवळपास चाळीस फुटांची उंची गाठली आणि नेमका बिलेचा दोर संपला त्यामुळे किरणने समोर असलेल्या एका कपारीत एक पिटोन ठोकून स्वतःला त्यात अडकवून सुरक्षित केले व नरेंद्रकडून दुसरा दोर वर खेचून घेतला आणि त्याच्या साहाय्याने नरेंद्र किरण पर्यंत पोचला. नरेंद्र जवळ पोहोचताच किरण ने परत संधी पाहून फ्री-मूव्ह करत जवळपास आणखी ६० फुटांची उंची गाठत एका लेजवर पोचला. किरणने दोर तेथील एका मोठ्या खडकाला बांधून त्याच्याआधारे नरेंद्रला आपल्यापर्यंत खेचून घेतले. आता कॅंप १ पासून इथवर खूप उंचावर असल्याने, पुढील चढाईच्या सोयीसाठी नरेंद्रने त्या लेजवरच एक बोल्ट ठोकून कॅंप २ ची स्थापना केली.\nथोडा वेळ आराम करून किरणने परत चाचपणी सुरु केली. त्याच्या अगदी नाकासमोर चाळीसेक फुटांचा सरळसोट रॉकपॅच होता आणि त्याच रेषेत जर चढाई करावी म्हटलं तर आणखी ४-५ बोल्ट ठोकावे लागले असते. ते टाळण्यासाठी किरणला उजव्या बाजूस चढाईसाठी योग्य संधी दिसली. सुमारे ३०-४० फुट उजवीकडे सरकून वर जात पुन्हा डावीकडे ३०-४० फुट याव लागणार होत. एका अरुंद लेजच्या साहाय्याने थोडी कसरत करावी लागणार होती, या गडबडीत काही चूक झाली तर ४० फुटांचा फॉल (Fall) ठरलेलाच, पण तरीही ४-५ बोल्ट ठोकण्याचा वेळ वाचवण्यासाठी धोका पत्करायच ठरवलं व उजवीकडे हळूहळू वर सरकू लागला.\nतब्बल अर्धा तास प्रयत्न केल्यावर किरण वर जाण्यात यशस्वी झाला. चढाईच्या सरळ रेषेत येण्यासाठी आता परत डावीकडे ३०-४० फुट यावे लागणार होते. लेज खूपच अरुंद म्हणजे ४-५ इंच ते १ इंचापर्यंत रुंद होती. वाटेत दिसणारे गवत, त्यांचे बुंधे इ. पकडत हातापायांचा सावधपणे उपयोग करीत सुमारे २५ मिनिटात किरण परत चढाईच्या सरळ रेषेत आला. इथे त्याला सुरक्षेसाठी एक बोल्ट ठोकावाच लागणार होता. कारण वर मूव्ह करणे खूप धोक्याचे होते. त्या अरुंद लेज वर स्वतःचा तोल सावरत बोल्ट ठोकायला तब्बल अर्धा तास गेला. बोल्ट ठोकल्यावर त्यात स्वतःला अडकवू��� घेऊन किरणने स्वतःला सुरक्षित करून घेतलं आणि हे कळताच खाली नरेंद्रने सुटकेचा निश्वास टाकला. एव्हाना संध्याकाळचे ६ वाजले होते त्यामुळे दिवसभराची चढाई थांबवून किरण खाली आताच स्थापन केलेल्या कॅंप २ वर नरेंद्रपाशी पोहोचला. कॅंप १ पासून जवळपास ४०० फुट उंचीवर कॅंप २ ची स्थापना करण्यात आली होती. हे सर्व होईस्तोवर सात वाजले व अंधार पडला होता. खाली आश्रमाजवळ बेसकॅंपवर जावं तर पुरेसा अवधी नव्हता. त्यात ४०० फुट खाली कॅंप १ वर उतरण्यासाठी पुरेसा दोरही त्यांच्यापाशी नव्हता. तेंव्हा नाईलाजाने आजची रात्र कॅंप २ वर उघड्यावरच काढावी लागणार होती.\nया दरम्यान दिवसभरात बेसकॅंपवर भरपूर घडामोडी घडत होत्या. दुपारी कुर्ल्याहून दत्ताचे दोन मित्र तातडीचा निरोप घेऊन आले होते. किरण व नरेंद्रच्या मदतीस खाली कॅंप १ वर असलेले दिनेश व आनंद किरणच्या सल्ल्यानुसार संध्याकाळी पाच वाजता परत बेसकॅंपवर निघून गेले होते, कारण सुभाष, दत्ता व पुंडलिक आज रात्री कॅंप १ वर मुक्कामाला येणार होते. सोबत किरण व नरेंद्रला जेवणपाणी व झोपण्यासाठी चादरी आणणार होते. पण रात्री त्यांच्यापैकी पुंडलिक व दत्ताच कॅंप १ वर आले होते. किरणने कॅंप २ वरूनच सुभाषबद्दल विचारताच त्याच्या कंपनीत काहीतरी तातडीच काम निघाल्यामुळे तो उद्या सकाळीच डोंबिवलीला परत जाणार होता. निरोप कुणी आणला, अस विचारताच, ‘माहिती नाही’ असं उत्तर मिळालं. वास्तविक आज दत्ताचे २ मित्र सोडल्यास कुणीच नवीन मंडळी बेसकॅंपवर आली नव्हती. त्यातच दत्ताचे दोन्ही मित्र सुभाषला चेहऱ्यानेच काय नावाने सुद्धा ओळखत नव्हते. किरण खूपच उद्विग्न झाला. खरतर किरण पाठोपाठ दत्ता आणि सुभाषकडे मोहिमेच नेतृत्व होत. पण किरण कॅंप २ वर अडकला होता आणि खाली येण्यासाठी पुरेसा दोरही नव्हता. रोज होत असलेल्या अतिरिक्त परिश्रमामुळे मानसिक आणि शारीरिक ताण पडत होता. बेसकॅंपपासून चढाईच ठिकाण अर्थात कॅंप १ जवळपास २ तासावर होता, त्यातच कॅंप १ जवळ पाण्याची कुठलीही सोय नव्हती, त्यामुळे बेसकॅंपवरूनच पाणी वाहून न्यावे लागत होते. या सर्व परिश्रमामुळे सुभाषने हात टेकले होते. खाली दत्ता आणि पुंडलिकने किरण व नरेंद्र साठी जेवणपाणी आणि झोपण्यासाठी चादरी आणल्या होत्या. पण आज सर्व काही असूनही किरण व नरेंद्रला त्यांचा काहीच उपयोग नव्हता. कॅंप २ वरून ��ाली कॅंप १ वर उतरण्यास त्यांच्याकडे पुरेसा दोर नसल्याने हे सर्व साहित्य वर खेचून घेऊ शकत नव्हते. टप्प्या टप्प्याने ते उतरू शकले असते कारण मार्गात मध्ये बोल्ट ठोकलेले होतेच पण काळोख झालेला असल्याने तो धोका पत्करण्यात आला नाही.\nकिरण व नरेंद्रकडे सुकामेव्याची १०० ग्रामची दोन पाकीट होती व पाण्याची एक बाटली होती. दिवसभराच्या अथक परिश्रमानंतर पोट जाळण्यासाठी फक्त सुकामेवा, त्याच्यावरच थंडीमध्ये कुडकुडत उघड्यावरच संपूर्ण रात्र काढावी लागणार होती. हा मोहिमेतला दुसरा उघड्यावरचा मुक्काम (Bivouac) होता.\nदिवसभर उपाशीपोटी चढाई केल्यामुळे भूक तर प्रचंड लागली होती. प्रथम सुकामेवा खाऊन त्यावर पाणी पिऊन ‘जेवण’ संपवले. पाणी पिऊन पोट भरावे तर पुरेस पाणी सुद्धा जवळ नव्हत. कारण अवघे दीड लिटर पाणी त्याच्यावर पूर्ण रात्र व कदाचित उद्याचा दिवसही काढावा लागणार होता. थंडी असल्यामुळे जास्त तहान लागत नव्हती हेच त्यातल्या त्यात समाधान. कारण कॅंप १ वरून दत्ता व पुंडलिक जोवर कॅंप २ वर येत नाहीत तोवर आम्हाला काहीच मिळणार नव्हते. हळूहळू रात्र वाढू लागली. सोबत थंडीही, कारण आम्ही उंच कड्यावर उघड्यावर होतो. तिन्ही बाजूंनी गार वारा सुटला होता त्यामुळे थंडी आणखीनच वाढली. उब निर्माण करण्यासाठी अंगावरच्या कपड्यांशिवाय काहीच नव्हत. किरणच्या अंगावर फुल बाह्याचे दोन शर्ट होते, तर नरेन्द्रकडे दोन हाफ शर्ट होते. किरणने एक फुल बाह्यांचा शर्ट नरेंद्रला दिला व त्याच्याकडील एक हाफ बाह्यांचा शर्ट स्वतःसाठी घेतला. थोडावेळ बर वाटलं पण तेव्हढ्यापुरतंच. बराच वेळ दोघेही एकमेकांशी बोलत बसूनच होतो. आम्ही बूट न घालता अनवाणीच चढाई करीत असल्याने हातांपायांची उघडी बोट गारठून बधीर झाली होती. पण रात्र वाढू लागल्यावर दातही कडकडू लागले, त्यामुळे गप्पाही बंद झाल्या. हातावर हात घासून तात्पुरती उष्णता निर्माण केली. इतक्यात किरणला काहीतरी आठवले, त्याने कॅमेऱ्याची बॅग उघडून कॅमेरा बांधायचे दोन पिवळे डस्टर्स काढले. एक नरेंद्रने आणि दुसरा किरणने आपल्या डोक्याला बांधला. दोन प्लास्टिकच्या पिशव्या काढून डोक्यात घालून खालपर्यंत ओढून घेतल्या. जास्त लांब नसल्यामुळे त्या मानेपर्यंत पोचल्या पण घट्ट असल्यामुळे श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. त्यामुळे थोड थांबून पिशवी वर उचलून मोकळा श्वास घ्यावा लागे. काडीचा आधार मिळाला होता. एकमेकांच्या अंगावर पाय टाकून व शर्टच्या आत हात घालून दोघेही झोपण्याचा प्रयत्न करू लागलो. पण झोप कसली येतेय, नुसतेच वेळ संपण्याची वाट पाहत होतो. बराच वेळ झाला अस वाटून घड्याळ पाहिलं तर रात्रीचे आठच वाजत होते. बापरे अजून तब्बल १०-१२ तास घालवायचे होते. या कल्पनेनेच अंग शहारून निघाल. मध्येच नरेंद्रने आजुबाजूच गवत उपटून जमा केल व ते पेटवून दोघेही हातापायांना शेक देऊ लागलो.\nपण शेकोटी संपताच थंडी जास्तच जाणवू लागे. म्हणून तोही प्रयत्न सोडून दिला. पुन्हा कड्यावर बसून सभोवतालचा परिसर पाहू लागलो. नुकतीच अमावस्या होऊन गेली होती. आकाशात सर्वत्र चांदण्यांचा मंद प्रकाश पसरला होता. बहुतेक घाटघर-साम्रद परीसर असावा. डावीकडे मात्र दिव्यांचे बरेच पुंजके दिसत होते, त्याही डावीकडे मोठा हॅलोजनचा प्रकाश पडला होता, कदाचित एखादा कारखाना असावा. त्या उजेडाकडे पाहताना उगीचच अंगात उब आल्यासारखी वाटली. खाली आश्रमाजवळ आमच्या बेसकॅंपमध्ये पेट्रोमॅक्सचे दोन्ही दिवे पेटल्याने बराच भाग प्रकाशित झाला होता. परत घड्याळाकडे पाहिले तर नऊच वाजत होते. सुर्योदयासाठी अद्याप दहा तास वाट पहायची होती. वाट पाहण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. टाईमपास म्हणून पुन्हा गवत पेटवून शेकवून घेण्याचा प्रयत्न केला. मध्येच कधीतरी ओबडधोबड दगडावर आडवे झालो आणी डोळा लागला न लागला तोच वरून लहान लहान दगड खाली पडायला लागले. झोप ती काही लागली नाहीच. अक्षरशः तास/मिनिटे/सेकंद अशा अंतराने घड्याळ पाहत असतानाच पूर्वेकडे तांबड फुटायला लागलं आणि जिवात जिव आला. एखाद्या गोष्टीची वाट पाहण म्हणजे काय ते त्या कालच्या रात्रीने आम्हाला शिकवलं होत.\nसदर फोटो दुसऱ्या दिवशी काढलेला असल्याने त्यात blankets दिसत आहेत. त्यांनी आधीची रात्र कुठे काढली ते समजण्यासाठी हा फोटो डकवण्यात आला आहे.\n६ डिसेंबर १९९१ :\nसकाळी ६ वाजताच दोघांनी हालचाल केली. थोड गवत जमा करून प्रथम अंग शेकून घेतलं व दत्ता व पुंडलिक कॅंप १ वरून कॅंप २ वर येण्याची वाट न पाहताच सकाळी ठीक ७ वाजता उपाशीपोटीच चढाईला सुरुवात केली. काल शेवटचा बोल्ट मारला तेथपर्यंत दोर पकडून पोहोचणे आवश्यक होते. हातही गारठून गेले होते. तरीही किरण अनामिक उत्साहाने ‘झुमार’ नसल्याने कमांडो पद्धतीने दोर नुसताच धरून त��या ओव्हरहॅन्गच्यावर काल मारलेल्या शेवटच्या बोल्टपर्यंत जाण्यात सफल झाला. फ्री-मूव्ह करण्यास संधी नसल्याने किरणने एक बोल्ट ठोकला व त्यात दोर पास करून त्याने पुढे चाळीस फुटांची उंची गाठली. त्याचा मदतनीस नरेंद्र खाली कॅम्प २ वरच्या लेजवरूनच किरणला बिले देत होता. उंची वाढल्याने किरणने सुरक्षेसाठी आणखी एका बोल्टची भर घालून त्याच्यापुढे फ्री मूव्ह करीत परत चाळीसेक फुटांची उंची गाठली. उंची आणखी वाढल्याने आता त्याला मदतनीस त्याच्याजवळ हवा होता. लागलीच त्याने नरेंद्रला वर येण्यास सांगितले. कमांडो पद्धतीने दोर नुसताच पकडून त्या ओव्हरहॅन्गच्या वर येताना नरेंद्रचा हात चांगलाच खरचटून रक्तबंबाळ झाला. त्याला खालून बिले देण्यासाठी कॅम्प २ च्या लेज वर कोणीच नव्हते. जखमी झाल्यामुळे नरेंद्र बिलेच्या सुरक्षेशिवाय किरण पर्यंत पोहोचू शकत नव्हता. त्यातच किरणने दोर वर खेचून घेतला होता. स्वतः वर चरफडत किरणने नरेंद्रला उगीचच बोल लावले. मुंब्य्रात सराव करायला नको वगॆरे…… खरतर चूक किरणचीच होती, फ्री मूव्ह करण्याच्या नादात दोर खूपच वर खेचून घेतला होता.\nशेवटी किरणने दोलायमान स्थितीतच बोल्टिंग करण्याचा निर्णय घेतला, पर्यायही नव्हता. अक्षरशः जिवावर उदार होऊन किरणने सावधपणे पायांच्या आधारावरच पालीप्रमाणे कड्याला चिकटून दोन्ही हात सोडून हातोडीचे घाव घालायला सुरुवात केली. बरे, हात जास्त बाहेर काढून हॅमरींग करणे शक्य नव्हते, अन्यथा तोल जाऊन जवळपास १२५ फुटांचा फॉल निश्चित होता तो हि थेट नरेंद्रपाशीच कॅंप २ वर. फक्त कोपरात उरलेली सगळी ताकद एकवटून २५ मिनिटांच्या अथक परिश्रमानंतर किरण बोल्ट ठोकण्यात यशस्वी झाला. सर्प्रथम त्या बोल्ट मधून दोर पास करून स्वतःला सुरक्षित करून घेतले.\nएव्हाना ९ वाजले होते. कॅंप १ वर दत्ता व पुंडलिक कुंभकर्णी झोपेतून उठले होते. तेंव्हा किरणने त्या बोल्टला दोर बांधून त्या दोराच्या साहाय्याने रॅपलिंग करत नरेंद्रपाशी कॅंप २ वर उतरला. कॅंप १ वर असलेल्या दत्ता आणि पुंडलिकला आता सामानासहित कॅंप २ वर घेणे आवश्यक होते. किरण खाली पोहोचताच नरेंद्रची चौकशी केली, त्याचा हात चांगलाच खरचटला होता, किरणने मघाशी त्याच्यावर भडकल्याबद्दल माफी मागितली. वास्तविक नरेंद्रच्या जागी दुसरा कुणीही असता तरी वर येऊ शकला नसता कारण पूर्ण एक दिवसाचा उपास, रात्री धडपणे झोप नाही, प्यायला पुरेसे पाणी नाही अशा परिस्थितीत जवळपास ३६ तास काढले होते. आणि तशातच थंडीने हात गारठून दोर हाताच्या पकडीत येत नव्हता हे विशेष\nतसही जखम होण्याची हि काही पहिलीच वेळ नव्हती, अशा अनुभवांना या आधीहि सामोरे गेलो होतो, त्यामुळे ती जखम कुरवाळत न बसता नरेंद्र परत जोमाने कामाला लागला. नरेंद्रला कॅंप २ वरच ठेवून किरण उपलब्ध दोराच्या साहाय्याने रॅपलिंग करत जवळपास १०० फुट खाली एका बोल्टवर लटकत थांबला. दरम्यान पुंडलिक खालून नवीन दोर सोबत घेऊन आधी मारलेल्या बोल्टच्या साहाय्याने किरणच्या दिशेने निघाला. पुंडलिक जवळ पोहोचताच, किरण त्याच्याकडून नवीन दोर घेऊन परत वर कॅंप २ च्या दिशेने निघाला. कॅंप २ वर पोहोचताच किरण व नरेंद्रने दोराच्या साहाय्याने सर्व सामान वर खेचून घेण्यास सुरुवात केली. जवळपास दीडेकशे किलो साहित्य व खाण्याचे सामान कॅंप २ वर खेचून घेण्यात आले.\nया सर्व उपद्द्व्यापात दुपारचे तीन वाजले. सर्वात शेवटी दत्ता व पुंडलिक कॅम्प १ सोडून कॅंप २ वर आले. क्षणभर विश्रांती घेतानाच खाली शैलेश व कुट्टी बेसकॅंपवरून आमच्यासाठी जेवण घेऊन येताना दिसले. परत जेवण घेण्यासाठी खाली उतरावे लागले. दोन दिवसांच्या उपाशीपोटी परिश्रमानंतर शरीर व मन दोन्ही थकली होती. नरेंद्र व किरण तर जवळपास ३६ तासांनंतर जेवत होते. शरीराला थोडावेळ कुठे आराम मिळत होताच तो आलेल्या बातम्यांनी मनाचा आराम पार उडून गेला. दत्ता व पुंडलिक व शैलेश /कुट्टी यांनी बेसकॅंपवरून आणलेल्या ताज्या बातम्या ऐकून मन सुन्न झाल. पण जे समोर आल होत ते स्विकारण अपरिहार्य होत. त्यात आता काहीच बदल घडू शकत नव्हता. या विषयावर रात्री सविस्तर विचार करू अस म्हणून आम्ही परत चढाई करण्यासाठी सज्ज झालो. किरण परत त्याने शेवटी मारलेल्या बोल्टवर पोहोचला. यावेळेस दत्ताला बिलेसाठी सोबत घेतलं. किरणने दत्ता त्याच्याजवळ पोहोचताच फ्री-मूव्ह करत जवळपास ६० फुटांची उंची गाठली. सुरक्षेसाठी तेथेच एक बोल्ट मारून दत्ताला तिथे बोलवून घेतले. दत्ता तिथे पोहोचताच परत किरणने फ्री मूव्ह करत आणखी १०० फुटाची उंची गाठली. आता तो आजोबाच्या मुख्य कड्याच्या पायथ्याशी पोहोचला होता. वर नजर फिरवताच त्या कड्याच्या भव्यतेने त्याचे डोळेच दिपले. दोन्ही बाजूना दूरवर पसरत गेलेल्य��� आजोबाच्या लांबलचक कडा पाहताना डोळ्यांमध्ये काय साठवू आणि काय नको असे झाले होते. जवळ जवळ हजार फुटांचा ताशीव कडा उभा होता. व सर्वात आश्चर्य व आव्हानात्मक गोष्ट म्हणजे शेवटच्या टप्प्यात ५००-६०० फुट उंचीवर मुख्य कड्यापासून ९० अंशाच्या कोनात बाहेर आलेलं एक अभेद्य दगडी छत आमची वाट पाहत होत.\nते छत आता दिसायचं कारण कि तो वरचा भाग कायम धुक्यात असायचा. शिवाय आमच्या चढाईच्या मार्गापासून दूर उजवीकडे होता म्हणून आतापर्यंत त्याच्याकडे दुर्लक्ष झाल होत. आता ते दिसल्यामुळे आमच्या तावडीतून सुटण शक्य नव्हत. या आधी आम्ही १९९० मध्ये पांडवकडा धबधबा येथील ३५ फुटी दगडी छत लीलया पादाक्रांत केल होत. पण ते जमिनीपासून खूपच जवळ होत. इथे मात्र त्याच्या अगदी उलट चित्र होत. हे दगडी छत जमिनीपासून सुमारे ३५०० फुट उंचीवर होत. त्यासाठी किरण आणि दत्ताने तिथेच बसून त्याचा निट अभ्यास केला व दोघांमध्ये चर्चा करून आमच्या आतापर्यंतच्या चढाईच्या मार्गापासून उजवीकडे सुमारे १०० फुट लांब आमचा चढाई मार्ग बदलला. संध्याकाळचे ६ वाजले होते. दरम्यान किरण व दत्ताने पाण्याच्या शोधात कड्यावरील आजूबाजूचा परिसर पिंजून काढला. एके ठिकाणी खडकावर थोडासा ओलसर भाग दिसला म्हणून फ्री मूव्ह करत ७० फुट उंच त्या खडकापर्यंत पोचले. तेथील ओलसर खडक हातोडीच्या साहाय्याने फोडून काढला पण त्यातून पाण्याचा एक थेंबही ठिबकेना. पाण्याचा एक थेंब जरी ठिबकत असता तरी दिवसभर चार ते पाच लिटर पाणी सहज जमल असत. आजोबाच्या कड्याने जणू आमची परीक्षा घ्यायचीच ठरवलं होत. अतिशय कष्टी मनाने परतायचा निर्णय घेतला. उद्या डावीकडचा परिसर पाहू तिथे पाणी नक्कीच मिळेल हि मनाशी आशा बाळगून ते दोघेही रॅपलिंग करत रात्रीच्या मुक्कामा साठी कॅंप २ वर दाखल झाले. त्यांचे दोघांचेही चिंताग्रस्त चेहरे पाहून पुंडलिक व नरेंद्र बरेच काही जाणून गेले.\nसंध्याकाळी ७ वाजताच जेवायला बसलो. अंधार पडल्यावर जेवण शक्य नव्हत कारण बेसकॅंपसारखी इथे दिव्यांची सोय नव्हती. सोबत असलेली मेणबत्ती / काडेपेटी आणीबाणीच्या प्रसंगात जपून ठेवणे आवश्यक होत. जेवताना कुणीच एकमेकांशी बोलत नव्हत. पण प्रत्येकाच्या मनात पाण्याचा प्रश्न थैमान घालत होता. आता जवळ असलेल दोन ते अडीज लिटर पाणी उद्या संध्याकाळपर्यंत पुरवायच होत. जेवण करून प्रथम जमिनीवरच�� दगडगोटे साफ करून बऱ्यापैकी जागा समान करून घेतली. काल उघड्यावर काढलेल्या रात्रीच्या आठवणीवर आज मात्र घोंगडीच्या उबदार स्पर्शाने मात केली होती. रात्री झोपताना दिवसभराचा आढावा घेण जरुरी होत.\nसमजलेल्या बातमीनुसार सुभाष परत घरी जाणार होता. पण अजून किती जण घरी जाणार आहेत हे मात्र माहित नव्हत. दुपारी शैलेश व कुट्टी जेवण घेऊन आले तेंव्हा सर्व स्पष्ट झाले. सुभाष, महेंद्र, दिनेश, मिलिंद, पटेल, अशोक शिबे असे एकूण सहाजण झटकन कमी झाले होते. बेसकॅंपवर आता फक्त नंदू, कुट्टी, शैलेश व बालाजी असे चौघेजणच शिल्लक होते. वास्तविक पाहता प्रत्येकजण बेसकॅंप ते कॅंप १ अशी वर-खाली ये-जा करून कंटाळला (चार तास) होता, आणि महत्वाचे म्हणजे सर्व मनातून घाबरले होते. अर्थात ती वाट पण भयानक होती. पैकी १. सुभाष या मोहिमेचा नेता होता ज्याने शेवट पर्यंत किल्ला लढवायचा तोच काहिही कारण न देता किरणला न भेटताच निघून गेला होता. महेंद्रची रजा संपली होती. पटेलला कंपनीच्या कुठल्यातरी ट्रेकला जायचे होते. दिनेशचा धंदा होता त्यामुळे तो बुडवण शक्य नव्हत. मिलींदची १५ दिवसांची सुट्टी होती, पण तोही थकला होता. अशोक तर आमचा सारथी त्याचाही स्वतःचा धंदा होता, तसाही तो मोहिमेत प्रत्यक्ष सहभागी होत नसे. पण आमच्यासाठी त्याची गाडी कायमच उपलब्ध असे.\nआनंदला गावी जाणे आवश्यक होते. याच्या विरुद्ध परिस्थिती होती दत्ता आणि शैलेशची. शैलेशच्या बहिणीचे लग्न ठरले होते व त्याची सर्व तयारी त्यालाच करायची होती. त्याही पेक्षा वाईट परिस्थितीत दत्ता अडकला होता. या क्षेत्राशी निगडीत नसलेले त्याचे दोन मित्र खास निरोप घेऊन कुर्ल्याहून आले होते. त्याची आई आजारी पडली होती व घरी तिला पाहायला दत्ताशिवाय दुसर कोणीही नव्हत. खरतर असा निरोप मिळाल्यावर एखादा सरळ घरी पळत सुटला असता. पण तो किरणला भेटून परिस्थिती कथन करण्यासाठी २ दिवस थांबला होता. दुसऱ्या दिवशी काळजावर दगड ठेवून सामान वर चढवण्याच्या कामास लागला पण किरणला काहीच कळू दिले नाही. सर्व स्थिरस्थावर झाल्यावर रात्री त्याने किरणकडे विषय काढला. म्हणजे आता किरणचे दोन खंदे वीर सुभाष आणि दत्ता मोहिमेत नसणार.\nकिरण व नरेंद्र जेंव्हा थंडीमध्ये कुडकुडत कड्यावर रात्री वेळ सरण्याची वाट पाहत होते तेंव्हा उद्या निघणार म्हणून बेसकॅंपवर कॅंप फायर करून जल्लोष च��लू होता. कॅंप १ वर दत्ता आणि पुंडलिक उद्या हि बातमी किरणला कशी सांगायची या काळजीने त्यांना ग्रासले होते. खरेच एका रात्रीत संपूर्ण परिस्थिती कशी बदलली होती बेसकॅंपवर उरलेल्या शैलेश, नंदू व कुट्टी व बालाजीला काय करावे तो प्रश्न पडलेला. शेवटी आम्ही चर्चा करून करून कंटाळलो. काय व्हायचे असेल ते होवो उद्या आपण सकाळी आपला दिनक्रम सुरूच ठेवायचा. किरण व पुंडलिक ने उद्या पाणी शोधायला निघायचे तर दत्ता व नरेंद्रने कॅंप २ वरून सामान अजून वर चढवून आज चढाई थांबवलेल्या कड्याच्या पायथ्याशी नेउन ठेवायचे. जर त्यांना जवळपास पाणी मिळाले तर त्याच्या आधारे उरलेली चढाई किरण, पुंडलिक व नरेंद्रने पूर्ण करायची. जेवणासाठी आमच्याकडे कॅंप २ वर असलेले खजूर, सुका मेवा, ग्लुकॉन डी ई. वापरायचे. त्यामुळे आता बेस कॅंप वर अवलंबून राहावे लागणार नव्हते. अशी मनाची तयारी करून आम्ही रात्री कड्यावरच झोपी गेलो. हा कड्यावरील उघड्यावरचा ४ था मुक्काम (Bivouac) होता.\nमाझी तर धडधड सुरू झाली ती\nमाझी तर धडधड सुरू झाली ती संपलीच नाही. कसं जमवता तुम्ही हे लोक\nफार मोठं जिगर पाहिजे अशी मोहिम फत्ते करायला.\nमस्त लेख... (ह्या \"माबो\" वर\n(ह्या \"माबो\" वर १०च लेख का साठवता येतात\nहमरे पास मेंदू हय...\nहमने दुसरा इंतजाम कर दियेला हय.\nमस्त लेख... (ह्या \"माबो\" वर\n(ह्या \"माबो\" वर १०च लेख का साठवता येतात\nहमरे पास मेंदू हय...\nहमने दुसरा इंतजाम कर दियेला हय.\n अभियानात सामिल झालेल्या सगळ्यांच्या जिद्दीला.\n३६ तास उभ्या कड्यावर काढले...\n३६ तास उभ्या कड्यावर काढले... ग्रेटच घारी आणि गिधाडांना नंतर किरण आणि नरेंद्रच... हॅट्स ऑफ\nलेखनही उत्तम सुरु आहे. मात्र आजोबा दम काढतोय..\nअप्रतिम .... खरच सलाम\nअप्रतिम .... खरच सलाम\nअप्रतिम .... खरच सलाम\nअप्रतिम .... खरच सलाम\n‘आजा’च्या अशक्य उभ्या कड्यावर टिकून राहण्याच्या जिद्दीला त्रिवार सलाम\n‘आजा’च्या अशक्य उभ्या कड्यावर टिकून राहण्याच्या जिद्दीला त्रिवार सलाम\n‘आजा’च्या अशक्य उभ्या कड्यावर टिकून राहण्याच्या जिद्दीला त्रिवार सलाम\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://ayushdarpanmarathi.blogspot.com/2015/12/blog-post_23.html", "date_download": "2020-05-29T13:29:39Z", "digest": "sha1:X4Q3OFGBSQGPJ32LSREWBUKP5NAJKTGV", "length": 23415, "nlines": 215, "source_domain": "ayushdarpanmarathi.blogspot.com", "title": "आयुष दर्पण: मधुमेह आणि आहार... !", "raw_content": "\nहा ब्लॉग मराठी लोकांसाठी असून, याची निर्मिती तथा संपादन आयुष दर्पण या स्वास्थ पत्रिका द्वारे केले जाते . आमचा उद्देश सामाजिक माहिती पोहोचविने असून आम्ही त्या साठीच कार्यरत आहोत . www.ayushdarpan.org\nआमचे दुसरे वेब साईट्स\nमराठी आयुष दर्पण WordPress\nआयुष दर्पण बातमी पत्र\nसलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला\nसलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला\nमांसाहार करू नये या मताचा मी आहे. ज्यांना करावयाचा आहे. त्यांनी मासे टाळावे. हल्ली प्रदुषणाने पाण्यात विषाणू वाढल्याने ते रोग वाढवतात. अंडी पोरस किंवा हजारो छिद्र असलेली असतात. त्यांनी पोटाचे विकार वाढतात. त्वचाविकार, मधूमेह, हृदयरोग, स्थौल्य यात वाईट. पाणी तहानेपुरते प्यावे. स्थूल माणसाने जेवणाअगोदर पाणी प्यावे. वायु धरण्याने सर्दी, पडसे, दमेकर्‍यांनी गरम पाणी उकळून पिणे केव्हाही चांगले.\nचांगल्या आरोग्याकरीता सकाळी जरूर हिंडावे. पण पोटाच्या तक्रारीकरीता सायंकाळी लवकर जेवावे. कमी जेवावे व जेवणानंतर झोपण्यापूर्वी किमान पंधरा-वीस मिनिटे किंवा अडीच हजार पावले फिरून यावे. उत्तम झोप लागते. झोपेसाठी व पोटाकरिता औषध प्यावे लागत नाही.\nआयुर्वेदानुसार सर्व सामान्यतः सर्वांकरीता आयुर्वेदीय पथ्यापथ्य, आहार विहार\nयामधील पथ्यकर चांगली व आरोग्याकरिता खावी. कृपया कमी खावे, क्वचितच खावे व काही पदार्थ तब्येत उत्तम असतांना खावेत. विशेष उपचार दैनंदिन आरोग्य उत्तम राखावे व जावे म्हणुन जपावे. वागावे व पाळावे.\nदूध, गोड ताक, दही + मिरपूड, लोणी, तूप, भाजून तांदूळ, ज्वारी, बाजरी, मूग, मुगाची डाळ, तांदूळाची भाकरी, सुकी चपाती, कुळीथ, उडीद, चवळी, वाटाणा, हरभरा, तूर, मसूर, पालक, राजगिरी, मुळा, चाकवत, माठ, चुका, मेथी, अळू, शेवगा पाने, शेपू, सॅलाड, दुध्या भोपळा, पडवळ, कार्ले, दोडका, टिंडा, परवल, हादगा फुले रताळे, बटाटा, सुरण, शिंगाडा, राजगिरा, कांदा, काटेरी वांगी, गाजर, तांबडा भोपळा, फ्लॉवर, नवलकोल, गोवार, डिंगया, घेवडा, मटार, पापडी, घोसाळे, शेवगा, ओलीहळद, पुदीना, आले, लसून, कारले, कोकम, तुळशीची पाने, मिरेपूड, विड्याची पाने, आवळा, ऊसाचे तुकडे, मनुका, कोरफड गर, खारीक, बदाम, खजूर, शेंगदाने, खोबरे, खसखस, तीळ, मेथ्या, गूळ, साखर, मध, मिठ, लिंबू, आंबा, द्राक्षे, वेलची, केळे, डाळिंब, संत्रे, मोसंब, चिक्‍कू, जांभूळ, सफरचंद, अननस, पोपई, कवठ, फणस, बोरे, करवंद, ताडफळ, खरबूज, भात, ज्वारी, राजगिरा, मक्याच्या लाह्या, खजूर, सरबत, कोको,, तांदूळाची जीरेयुक्त पेज मेथी पोळी, एरंडेल तेल चपाती, टोस्ट, नारळाचे पाणी, सुंठ पाणी, गरमपाणी, लिंबू पाणी, कैरी पन्ह, लिंबू, कोकम सरबत, माठातील पाणी, एक चमचा धने जीरे ठेचून रात्री भिजत टाकून सकाळी चावून खाणे, तेच पाणी पिणे, खूप पाणी पिणे, सायंकाळी लवकर जेवणे, कमी जेवणे. आलेपाक, मोरावळा, गुलकंद, एक लंघन.\nदही, टमाटू, काकडी, बियांची वांगी, पालेभाज्या, भेंडी, कोबी, काजू, चहा, कोल्ड्रींक, बर्फ, फ्रिजचे पाणी, खूप पातळ पदार्थ, आईस्क्रिम, फ्रुटसॅलड, शिकरण, फळांचे ज्यूस, ऊसाचा रस, पावभाजी, शेव, भजी, चिवडा, फरसाण आंबवलेले पदार्थ, इडली, डोसा, ढोकळा, पाव, केक, खारी, बिस्किटे, श्रीखंड, जिलेबी लोणचे, पापड, मिरच्या, मीठ, फार तिखट, गोड, खारट, आंबट, थंड उष्ण पदार्थ, शिळे अन्न, शिळेपाणी, कलिंगड, केळे, सिताफळ, पेरू, चिकू, लिंबू, चिंच, कैरी, जांभूळ, बटाटा, कांदा, रताळे, बाजरी, ज्वारी, भात, गहू, तीळगूळ, पोहे, चुरमुरे, डालडा, मिठाई, बेकरीचे पदार्थ, चॉकलेट, बिस्किटे, चवळी, मटकी, वाटाणा, हरभरा, मसूर, तूर, करडई, आंबाडी, अळू, तांबडाभोपळा, मिसळ, भाज्या, अंडी, मासे, मांस, चिकन, दारू, तंबाखू, मशेरी, तपकीर, धूम्रपान, दुपारी झोप, रात्री जागरण बैठे काम ,धूळ, गर्दी, उशीरा जेवण, उगाच उपास, फाजील बडबड चिंता पुन्हः पुन्हा फार वेळां खाणे, अनियमित राहणी, उशी, गादी, मलमूत्रांचा अवरोध, टी. व्ही. कार्यक्रम, खूप बारीक वाचन, झोपून वाचन.\nकिमान सहा सुर्य नमस्कार, अर्धवज्रासन, पश्‍चिमोत्तासन, शीर्षासन, शवासन, मानेचे व्यायाम, उषःपान, नाकाने पाणी पिणे, साध्या पाण्याच्या भरपूर चुळा, गुळण्या, तेल मसाज, मीठ व गरम पाणीशेक, रात्री पंधरा मिनिटे फिरणे, गरम पाणी पिणे, काठिण व उबदार अंथरूण, उशीशिवाय झोपणे, घाम येईल असे गरमागरम पाणी पिणे, स्वमुत्रोपचार, गोमुत्र, गोदुग्ध, नाकात तूप टाकणे, कानात लसून तेल, डोळ्यात लोणी, तूप, दूध, तळपायास तूप चोळणे, उकडलेल्या भाज्या, रात्री कडधान्ये खाणे, तोच तो आहार बदलणे, रात्री दात घासणे, दोरीच्या उड्या, पोहणे, बागकाम, कमरेत वाकून फरशी पुसणे, हवापालट, ���ूर्ण विश्रांती, मौन, श्रीरामरक्षा स्त्रोत्र, अथर्वशीर्ष. इति अलम्‌\nपथ्य व कुपथ्य यमध्ये दोन्हीकडे एक सारखे असणारे पदार्थ व आहार निसर्गतः म्हणून प्रमाणतच व बेतशीरच खावा\nप्रकृती व आहार विकाराचे नियम\nस्वास्थ्य रक्षणाकरिता व रोग निवारण्याकरिता औषध सुचविणे हे योग्य त्या डॉक्टर, वैद्यांचे, चिकित्सकाचे काम आहे. स्थल काल किंवा व्यक्तीनुरूप औषधोपचार बदलू शकतात. कोणत्या गावी काय मिळते किंवा कोणाच्या खिशाला काय परवडते किंवा कोणाच्या खिशाला काय परवडते किंवा चिकित्सकाला काय सुचते किंवा चिकित्सकाला काय सुचते यावर औषधाचा तपशील अवलंबून राहील. पण आयुर्वेदाचे आहार, विहार व स्वास्थ्यवृत्तीचे ठाम सिध्दांत सदा सर्वकाळ लागू पडणारे आहेत. त्याची माहिती आपण करून घेणे उपयुक्त ठरेल.\nपथ्य: आहार - गहू, ज्वारी, तांदूळ, मूग, चवळी, वाटाणा, हरभरा, उडीद, आंबा, सफरचंद, चिकू, केळे, मोसंबी, फणस, खजूर, बदाम, बेदाणे, खारीक, बटाटे, कांदे, कोहळा, फ्लॉवर, कोबी, बीट, म्हशीचे दूध, दही, साखर, गुळ, ते मेवा मिठाई, पाव, चॉकलेट, आईस्क्रिम, कॉफी, कोको इत्या.\nविहार : भरपूर विश्रांती व झोप. किमान दगदग. भरपूर कपडे, थंडी वार्‍यापासून संरक्षण, मसाज.\nकुपथ्य : आहार - बाजरी, नाचणी, मटकी, पावटे इत्या.\nLabels: आयुर्वेद, आहार, स्वास्थ्य\nगर्भ संस्कार लेखन माला\nगर्भ संस्कार लेखन माला (26)\nआपण खातो ते अन्न किती सुरक्षित\nफ्रीजचा उपयोग --- रोगकारक\nवातमुक्ता गोळ्या व लिनिमेंट (वातरोगांवर नियंत्रण ...\nथंडी मध्ये नियमित तेल मालीश करा \nअति वाढलेले पोट/ वजन /लठ्ठापणा कमी करा\nआम्लपित्त / हायपर अ‍ॅसिडीटी\nखा ह्या स्वस्थ भाज्या ताकदवान शरीरासाठी\nओठ गुलाबी आणि सुंदर ठेवा या थंडीच्या दिवसातही\n🍀 शरीरावरील सुजेची कारणे\nवजन कमी करण्याचे फायदे\nशरीराचे तीन खांब-- आहार निद्रा व बह्मचर्य...\n🍀 केस शरीरासाठी तैल\nगॉल ब्लॅडर स्टोन चा विचार आयुर्वेदाच्या नजरेतून..\n👀 डोळ्याच्या आजाराची कारणे 👀\n\"आम्ही नावाचे पेशंट. बाकी; बरे नसलो की मग 'इम्पेशं...\nहेल्दी नाश्ता' म्हणून 'कॉर्नफ्लेक्स' खाताय\nआहारातील सहा रसांचा क्रम\nस्त्री वंध्यत्व – आयुर्वेदाच्या चष्म्यातून\nवार्धक्य ,आज़ार व आरोग्य\n*आयुमित्र* *शेतकरी असंसर्गजन्यव्याधी आणि आयुर्वेद* मित्रांनो, सध्या महाराष्ट्र, मध्यप्रदेश ह्या राज्यांमध्ये अन्नदात्याचे आंदोलन सुरू आह...\nविष���ाधा. होम मिनिस्टर च्या कार्यक्रमातून घरोघरी पोहोंचलेल्या आदेश बांदेकर या प्रसिध्द अभिनेत्यास दुधी च्या रसातून विषबाध...\nपंचमहाभूत आणि आपले आरोग्य\nपंचमहाभूतांचे वर्णन मुख्यतः आयुर्वेद व आध्यत्मशास्त्र ह्यात आढळून येते. विश्वातील सर्व घटक हे पंचमहाभूतांनीच बनलेले आहे असे हे शास्रे...\nसुप्रजननासाठी गर्भिणी आहार अन्नात भवन्ति भूतानि | अन्नाद्वारे सर्व प्राणि मात्रांची निर्मिती व वाढ होते. अन्न हेच आपल्या अस्तित...\nनखदर्पण हातांवरील रेषांप्रमाणेच नखांवरुनही भविष्य जाणून घेता येते. अस म्हणतात कि चेहरा हा मनाचा आरसा असतो, तर नख हे मन व शरीर दोघांचेही प्...\nपित्त प्रकोपक आहार आने विहार केल्याने त्वचाश्रित भ्राजक पित्त प्रकोपित होते वायु सह मिसलून ते केसाची मुले (रोमकूप) ख़राब करते व केस गलु ला...\n॥ एकांगवीर रस ॥\n॥ एकांगवीर रस ॥ शुद्धगन्धं मृतं सूतं कांतं वंगं च नागकम्‌ ताम्रं चाभ्रं मृतं तीक्ष्णं नागरं मरिचं कणा ॥ सर्वमेकत्र संचूर्ण्यं भावयेच्च...\nआम्लपित्त / हायपर अ‍ॅसिडीटी\nआम्लपित्त / हायपर अ‍ॅसिडीटी आपल्या पचनसंस्थेत मुख, अन्ननलिका, जठर, लहान आतडे, मोठे आतडे इत्यादी अवयव आहेत. यापैकी जठराशी संबंधित असणारी...\nचांगल खा, चांगल दिसा \nचांगल खा, चांगल दिसा जैसा खाये अन्न वैसा होवे मन ही हिंदी म्हण आपण कधीना कधी ऐकली असेलच . पण आपण जसा आहार घेतो त्याचा प्रभाव आपल्या सौं...\nआपले लेख पाठविण्याकरिता कृपया word file मध्ये type करून खालील पत्त्यावर पाठवावीत\nलेखन प्रकाशित करण्याचे पूर्ण निर्णय संपादक घेतिल.\nलेखन कुणाचेही लेख चोरून पाठवलेले नसावे .\nआयुर्वेद , योग, आरोग्य, आहार , शेती, सामजिक विषय, पंचांग, या विषयावर आधारित असावे\nडॉ . सुशांत शशिकांत पाटील\nऔषधी गर्भसंस्कार उत्पादने व प्रचलित मासानुमासिक पाठ, एक तौलनिक अभ्यास \nऔषधी गर्भसंस्कार उत्पादने व प्रचलित मासानुमासिक पाठ, एक तौलनिक अभ्यास (फक्त वैद्यकीय व्यावसायिकांसाठी) तौलनिक अभ्यास (फक्त वैद्यकीय व्यावसायिकांसाठी) तौलनिक अभ्यास \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/editorial/article/golden-jubilee-of-bank-nationalisation-in-india/articleshow/70332612.cms", "date_download": "2020-05-29T15:06:20Z", "digest": "sha1:T4XKKMO3R7F6EJOPBD2NYDG5H4MF7Z5A", "length": 23123, "nlines": 105, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिस��ं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nपन्नास वर्षांपूर्वी 'खाजगी' बँका राष्ट्राच्या मालकीच्या झाल्या. त्यापूर्वीचा काळ बँका बुडण्याचाही होता. बँकांची बुडीत पळापळ ही सरकार, रिझर्व बँक यांची सदाची डोकेदुखी होती. त्या बँका स्थानिक आणि छोट्या असायच्या. दांडग्या बँका औद्योगिक घराण्यांच्या पुढाकारानं वाढत.\nबँकांचे राष्ट्रीयीकरण हे एक फसलेले धोरण व कृती होती. त्याचे अर्धशतक ही बुडिताची सुवर्णजयंती आहे...\nपन्नास वर्षांपूर्वी 'खाजगी' बँका राष्ट्राच्या मालकीच्या झाल्या. त्यापूर्वीचा काळ बँका बुडण्याचाही होता. बँकांची बुडीत पळापळ ही सरकार, रिझर्व बँक यांची सदाची डोकेदुखी होती. त्या बँका स्थानिक आणि छोट्या असायच्या. दांडग्या बँका औद्योगिक घराण्यांच्या पुढाकारानं वाढत. त्या आपल्या अंमलाखाली आणून सरकारने भांडवलदारांवर जरब आणली असे चित्र उभे करणेही सुलभ होते. राष्ट्रीयीकरणामुळे बँका सर्वसामान्यांच्या होणार असे दिवास्वप्न होते. आज पन्नास वर्षांनंतर त्यातले फोलपण सर्वांना ठाऊक आहे. या प्रवासानंतर जमेच्या बाजूला आलेले दोन परिणाम आहेत. पूर्वीपेक्षा ग्रामीण भागातले बँकजाळे वाढले. अगोदरच्या दशकांपेक्षा भारतातील मुद्राशिरकाव (मॉनिटायझेशन) बराच झपाट्याने बळावला. हे वगळता त्रुटींची बाजू बरीच अवजड आहे.\n'सार्वजनिक सेवा किंवा वस्तू'खेरीज अन्य व्यवसाय करणे हे सरकारचे काम नाही. सगळ्या व्यवसायांना बँकांची गरज असते. ती पुरी करणे ही सरकारची गरज असते, असे नव्हे. अविकसित देशातील खास विशेष त्रुटी आणि मर्यादा लक्षात घेऊन सरकारने नियमन आखणे अपेक्षित असते. ते काम रिझर्व बँक करते. त्यासाठी बँकांचा मोठा हिस्सा सरकारी काबूत असण्याची नसते. आता भारतात बँक हा व्यवसाय करण्यात सरकार 'बँकांचे मालक' म्हणून किती यशस्वी ठरले यात तिढा आहे. बँकांचे मालक सरकार आणि अशा बँक-व्यवसायावर देखरेख करणारी रिझर्व बँकदेखील सरकारी यात तिढा आहे. बँकांचे मालक सरकार आणि अशा बँक-व्यवसायावर देखरेख करणारी रिझर्व बँकदेखील सरकारी एक हात चेंडू टाकणार, दुसरा तो अडविणार. यातून दोन वाटा बळावल्या. बँकांकडे जमा होणाऱ्या बचतीमधून गुंतवणुकीचे वित्त उभे राहते. या गुंतवणूक क्षमतेचा मोठा हिस्स�� सरकारकडे वळविण्याचा रुंद राजमार्ग सुलभपणे मिळतो. सत्तरचे दशक संपून ऐंशीच्या पहिल्या चार वर्षांपर्यंत ही समस्या बनली एक हात चेंडू टाकणार, दुसरा तो अडविणार. यातून दोन वाटा बळावल्या. बँकांकडे जमा होणाऱ्या बचतीमधून गुंतवणुकीचे वित्त उभे राहते. या गुंतवणूक क्षमतेचा मोठा हिस्सा सरकारकडे वळविण्याचा रुंद राजमार्ग सुलभपणे मिळतो. सत्तरचे दशक संपून ऐंशीच्या पहिल्या चार वर्षांपर्यंत ही समस्या बनली 'राखीव तरलता गुणोत्तर' या नियंत्रणाखाली सरकारने कर्ज उचलायचे आणि बँकांनी ते देत राहायचे 'राखीव तरलता गुणोत्तर' या नियंत्रणाखाली सरकारने कर्ज उचलायचे आणि बँकांनी ते देत राहायचे एकूण कार्यक्षमतेमधील सरकारी वाटा उंचावत गेला एकूण कार्यक्षमतेमधील सरकारी वाटा उंचावत गेला बँकांना त्यावर मिळणारे व्याजही कमी असायचे. इतके की, या कमी व्याजदराचा लागणारा बट्टा बिगरसरकारी कर्जावरील व्याजदर वाढवून मिळवावा लागे. तरलता गुणोत्तर कुणी द्यायचे बँकांना त्यावर मिळणारे व्याजही कमी असायचे. इतके की, या कमी व्याजदराचा लागणारा बट्टा बिगरसरकारी कर्जावरील व्याजदर वाढवून मिळवावा लागे. तरलता गुणोत्तर कुणी द्यायचे रिझर्व बँकेने त्यांनी कुणाचे ऐकायचे, तर सरकारचे\nअलीकडे रिझर्व बँकेची स्वायत्तता धोक्यात आल्याची ओरड आहे पण प्रणव मुखर्जी अर्थमंत्री असताना मनमोहन सिंग रिझर्व बँक गव्हर्नर होते. सरकारने तुटीचा भरणा करण्याकरिता वाढीव तरलता गुणोत्तराचा घोशा लावला. रिझर्व बँकेला ते मान्य नव्हते. पण सरकारी दबाव होता. सरकारी कर्ज वारेमाप फुगवून इतर बँकक्षेत्राची आबाळ होते. व्याजदर वाढतात. खाजगी गुंतवणूक वाढणे दुरापास्त होते. हे विपरीत परिणाम टाळायचे तर सरकारी कर्जावर मर्यादा पाहिजे पण प्रणव मुखर्जी अर्थमंत्री असताना मनमोहन सिंग रिझर्व बँक गव्हर्नर होते. सरकारने तुटीचा भरणा करण्याकरिता वाढीव तरलता गुणोत्तराचा घोशा लावला. रिझर्व बँकेला ते मान्य नव्हते. पण सरकारी दबाव होता. सरकारी कर्ज वारेमाप फुगवून इतर बँकक्षेत्राची आबाळ होते. व्याजदर वाढतात. खाजगी गुंतवणूक वाढणे दुरापास्त होते. हे विपरीत परिणाम टाळायचे तर सरकारी कर्जावर मर्यादा पाहिजे मग मनमोहन सिंगांनी प्रा. सुखमय चक्रवर्ती समिती नेमली. तिचा अहवाल १९८४ साली आला. सरकारला कर्ज नाकारण्याचा आडवळणी सल्ला या समितीने दिला. तेव्हा रिझर्व बँक अशी स्वायत्तता बाळगते का मग मनमोहन सिंगांनी प्रा. सुखमय चक्रवर्ती समिती नेमली. तिचा अहवाल १९८४ साली आला. सरकारला कर्ज नाकारण्याचा आडवळणी सल्ला या समितीने दिला. तेव्हा रिझर्व बँक अशी स्वायत्तता बाळगते का बाळगू शकते का अखेर या शिफारसी पत्करायला तप उलटले\nयातील सरकारी मालकीची बँक एकीकडे, त्यांना सक्तीने जास्त कर्ज द्या म्हणणारे सरकार दुसरीकडे आणि या दोहोत पंच म्हणून सोंग करणारी रिझर्व बँक तिसरीकडे अशी सरकारी 'दत्तत्रिमूर्ती' उपजली ती राष्ट्रीयीकरणामुळे अशी सरकारी 'दत्तत्रिमूर्ती' उपजली ती राष्ट्रीयीकरणामुळे बँक व्यवसाय हा विशेष कौशल्यांची दुधारी तलवार असणारा व्यवसाय आहे. एकीकडे भरवसा देऊन ठेवीदार सांभाळायचे. दुसरीकडे त्या ठेवीतून कर्ज उपजेल ते देताना कर्जदाराची डोळस पारख करून परतफेडीची काळजी घ्यायची. दोन्ही बाजूंच्या व्याजातील तफावत हा ठोक नफा. बँक चालविण्याचा खर्च, थोडीबहुत जोखमी कर्जांची बुडीत रक्कम इत्यादींची तरतूद करून राहील तो नफा बँक व्यवसाय हा विशेष कौशल्यांची दुधारी तलवार असणारा व्यवसाय आहे. एकीकडे भरवसा देऊन ठेवीदार सांभाळायचे. दुसरीकडे त्या ठेवीतून कर्ज उपजेल ते देताना कर्जदाराची डोळस पारख करून परतफेडीची काळजी घ्यायची. दोन्ही बाजूंच्या व्याजातील तफावत हा ठोक नफा. बँक चालविण्याचा खर्च, थोडीबहुत जोखमी कर्जांची बुडीत रक्कम इत्यादींची तरतूद करून राहील तो नफा या निकषाने बँकांचे व्यावसायिक मोल आणि क्षमता जोखली जाते. हा निकष लावला तर 'सरकार' नावाचा बँकांचा मालक यशस्वी झाला या निकषाने बँकांचे व्यावसायिक मोल आणि क्षमता जोखली जाते. हा निकष लावला तर 'सरकार' नावाचा बँकांचा मालक यशस्वी झाला राष्ट्रीयीकरणाच्या यशाचा हा दुसरा मानदंड.\nबँक व्यवसाय चालविताना लागणारे कौशल्य निराळ्या दर्जाचे असते. ते साचत साचत बँकांची क्षमता घडते. त्या त्या बँकेचे विशेषीकरण उपजते. व्यवसायातल्या या नैसर्गिक प्रक्रियेवर राजकीय दबावांचा बडगा सरकारी मालकीमुळे उपटतो. बँकांनी मंजूर केलेल्या कर्जातील 'परतफेडीसाठीची' पारख ही दुबळी असते तेव्हा बँकांचा पाया ढासळतो. ही पारख जोपासण्याऐवजी या ना त्या 'सामाजिक बांधिलकी'च्या बुरख्याखाली हमखास बुडणारी कर्जे निपजतात. हा धोका 'सरकारी मालकी'मुळे ��को तसा फोफावला. कर्जमाफीचे मेळे म्हणजे गरिबांच्या उद्धाराचे उत्सव ठरू लागले.\nबँकेचे कर्ज योग्य रीतीने 'मंजूर' व्हावे, त्याला पूर्वमंजुरीचा लगाम पाहिजे म्हणून 'क्रेडिट ऑथरायझेशन स्कीम' होती. तरी गाडे रुळावर येईना आणि बँकांना हवी होती तशी कर्जाची वासलात पण मिळेना बँकांची ही तक्रार लक्षात घेऊन रिझर्व बँकेने समिती नेमली. माजी उद्योग सचिव शरद मराठे तिचे अध्यक्ष/सदस्य होते. त्यांनी सांगितलेला किस्सा नियंत्रण धोरणाचे मूल्यमापन करणाऱ्यांनी लक्षात घ्यावा असा आहे. समिती तर 'पूर्वमंजुरीची प्रक्रिया हा अनाठायी अडथळा आहे, तो काढून टाकावा' अशा धारणेची होती. पण राष्ट्रीयीकृत बँकेच्या व्यवस्थापकांपैकी काही उलटंच म्हणत होते बँकांची ही तक्रार लक्षात घेऊन रिझर्व बँकेने समिती नेमली. माजी उद्योग सचिव शरद मराठे तिचे अध्यक्ष/सदस्य होते. त्यांनी सांगितलेला किस्सा नियंत्रण धोरणाचे मूल्यमापन करणाऱ्यांनी लक्षात घ्यावा असा आहे. समिती तर 'पूर्वमंजुरीची प्रक्रिया हा अनाठायी अडथळा आहे, तो काढून टाकावा' अशा धारणेची होती. पण राष्ट्रीयीकृत बँकेच्या व्यवस्थापकांपैकी काही उलटंच म्हणत होते ते म्हणत होते, आम्हाला स्वातंत्र्य द्या, पण ते जाहीर करू नका ते म्हणत होते, आम्हाला स्वातंत्र्य द्या, पण ते जाहीर करू नका का कारण आमच्यावर 'कर्ज मंजूर करा' असा इतका रेटा असतो, आम्ही त्यांना कसे तोंड देणार हे धोरण कागदोपत्री जारी ठेवा, म्हणजे वरून मंजुरीच मिळत नाही, एवढी तरी ढाल राहील. एकच मालक, तोच नियंत्रक आणि तोच अन्य व्यवसायांचा चालक\nबँका व्यवसाय म्हणून चालविताना सरकार आपली 'सरकार' म्हणून भूमिका राबवित होते की व्यवसायाचा मालक म्हणून सध्या जवळपास दीड दशक बँकांच्या वाढत्या बुडित कर्जांचा डोंगर ही समस्या आहे. त्याला कारणीभूत ठरलेले धोरणात्मक स्थित्यंतर ध्यानात घेतले पाहिजे. २००२ नंतर बँक कर्जविषयक पठडीमध्ये धोरणात्मक बदल झाले. त्यापूवी 'खेळते भांडवली कर्ज' उद्योगांना पुरविणे (७६ टक्के) आणि किरकोळ कौटुंबिक कर्ज (घर खरेदी, गाड्या-वाहन खरेदी, टिकाऊ वस्तू खरेदी इ. साठी - वाटा २४ टक्के) ह्या दोन प्रकारची कर्जे मुख्यतः बँक पुरवित असायच्या. २००२ नंतर या बँकांनी उद्योगांच्या दीर्घ मुदतीच्या म्हणजे जमीन, इमारत, यंत्रसामुग्री, मत्तांसाठी कर्ज पुरविणे वाढविले. आता ���शा कर्जांचे प्रमाण सुमारे ३८ ते ४० टक्के, खेळते भांडवल कर्ज ४२ टक्के आणि किरकोळ गृहकर्जे २० टक्के असे ढोबळ प्रमाण आढळते.\nअशी दीर्घ मुदतीची, टिकाऊ स्थिर मत्तांसाठी कर्जे द्यायची तर कर्जदाराची कुवत तपासणे, त्यातील बुडिताची जोखीम पारखणे ही कौशल्यक्षमता बँकांकडे हवी. त्याचा अभाव हे दुखणे आहे. बँक त्यामुळे पतगुणवत्ता (क्रेडिट रेटिंग) मापन संस्थांवर विसंबतात. या संस्था फक्त जेव्हा थेट बाजारातून कर्ज उभारणी होते, त्यासाठीचे गुणवत्ता प्रमाण देतात. परिणामी, जर कंपनीने असे दीर्घ मुदत कर्ज बाजारातून उभारले नसेल, तर या संस्था बँकांसाठी निरुपयोगी ठरतात.\nत्याच जोडीने अशा कर्जांची दीर्घ मुदतीची न्याहाळणी आणि कर्जदाराच्या व्यवहाराची टेहळणी करण्याची बँकांकडे क्षमता नाही. प्रकल्प वित्तांमध्ये बुडीत प्रसंग आला तर ताबा घ्यावा अशा दर्जाची, ठेवणीची मालमत्ताही नसते. त्यासाठीच दिवाळखोरी संबंधीचा कायदा २००२ साली प्रस्तावित झाला, परंतु तो प्रत्यक्षात यायला २०१६ साल उजाडले सरकारने किफायतशीर धंद्यात जरूर गुंतवणूक करावी. परंतु, आपल्या अनेक हातांतला दुसरा कुठला हात व्यवसाय छाटत नाही ना याची काळजी घ्यावी सरकारने किफायतशीर धंद्यात जरूर गुंतवणूक करावी. परंतु, आपल्या अनेक हातांतला दुसरा कुठला हात व्यवसाय छाटत नाही ना याची काळजी घ्यावी १९५१ साली ए. डी. गोरवाला यांनी ही दुनिया सरकारी उद्योगांना कशी भेडसावेल याचे भाकीत केले होते. बँक राष्ट्रीयकरण ही त्याची अक्राळविक्राळ वानगी आहे.\n(लेखक अर्थशास्त्राचे अध्यापक आहेत.)\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nनवऱ्यासोबत वेगळे राहण्याची तयारी; पण......\nपंढरीची वारी यंदा घरी\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nस्थलांतरितांसाठी धावली ठाण्याहून रेल्वे\nCBSE: मार्क वाढवायच्या नावे फसवणूक; बोर्डाने केले सावध\nकरोनामुळे पायी आषाढवारी रद्द; हेलिकॉप्टरने पादुका पंढरीत नेणार\n... म्हणून अमिताभ आणि जया यांच्या लग्नात होते फक्त पाच व-हाडी\nपुलवामातील स्फोटकांनी भरलेली कार हिजबुलच्या दहशतवाद्याची; भावाला अटक\nनिर्बंधाचा अमेरिकेनेही विचार करावा; हाँगकाँग सरकारचा इशारा\nप्रसिद्ध गीतकार यो��ेश गौर यांचं वयाच्या ७७ व्या वर्षी निधन\nमोदी सरकार २.० : या निर्णयांनी गाजवलं पहिलं वर्ष\n करोनाचे संकट नष्ट करण्यासाठी मंदिरात दिला नरबळी\nविद्या बालननं केली 'नटखट' या शॉर्ट फिल्मची निर्मिती\nडोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटला ट्विटरचा पुन्हा आक्षेप\nCBSE: मार्क वाढवायच्या नावे फसवणूक; बोर्डाने केले सावध\nप्रसिद्ध ज्योतिषी बेजन दारूवाला यांचे निधन; करोनामुळे मृत्यू", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/thane-kokan-news/navi-mumbai/navi-mumbai-mayor-marathon-cheers/articleshow/73112810.cms", "date_download": "2020-05-29T14:58:34Z", "digest": "sha1:43ZAJW3WJ5DSYCKOCWP2OODNI2DRNRWI", "length": 13647, "nlines": 116, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nनवी मुंबई महापौर मॅरेथॉन उत्साहात\nम. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई\nनवी मुंबई महापालिका आणि स्टर्लिंग इन्स्टिट्यूट, नेरूळ यांच्या संयुक्त विद्यमाने 'एक पाऊल नवी मुंबई शहर स्वच्छतेसाठी' हा संदेश देत विविध वयोगटांतील ५५००हून अधिक नागरिकांनी उत्साहाने सहभागी होत या मॅरेथॉनला उदंड प्रतिसाद दिला. नवी मुंबई महापालिकेच्या मुख्यालय इमारतीसमोरून सकाळी सहा वाजता नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार यांच्या हस्ते, महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या उपस्थितीत २१ किमी हाफ मॅरेथॉनला प्रारंभ झाला आणि आमदार गणेश नाईक यांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण समारंभ झाला.\nया स्पर्धेच्या खुल्या पुरूष गटात (१८ ते ३५ वयोगट) २१ किमीचे अंतर एक तास १० मि. ५२ सेकंदात पूर्ण करून विष्णू राठोरे हा हाफ मॅरेथॉनचा विजेता ठरला. तसेच, खुल्या महिला गटात (१८ ते ३५ वयोगट) एक तास ३४ मि. ३५ सेकंदात २१ किमी अंतर पूर्ण करून साईगीता नायर महिला हाफ मॅरेथॉनची विजेती ठरली. पुरूष गटात अनिल पवार व कमल कुमार त्याचप्रमाणे महिला गटात मंजू गावडे व चैत्राली देवळेकर अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले. सर्व विजेत्यांना मेडल्ससह २१, १५, १० हजार रक्कमेची रोख पारितोषिके व प्रशस्तिपत्रे यावेळी प्रदान करण्यात आली.\n२१ किमीच्या हाफ मॅरेथॉनच्या ३६ ते ४९ वयोगटामध्ये पुरूष गटात अनुक्रमे लिंगण्णा मंचीकट्टी, नाथा गिरणेकर, रितेश ठाकूर हे तसेच महिला गटात अनुक्रमे शोभा देसाई, वैशाली गर्ग, जयश्री प्रसाद या प्रथम तीन क्रमांकाच्या मानकरी ठरल्या. त्याचप्रमाणे ५० वर्षांवरील वयोगटामध्ये पुरुष गटात उदय बोभाटे, केशव मोते, हरिनारायण रथ तसेच महिला गटात आरती गायकवाड, अॅड. स्फूर्ती कोठारे, नीलिमा काळे हे अनुक्रमे तीन क्रमांकाचे विजेते झाले.\n१० किमी अंतराच्या स्पर्धेमध्ये १५ ते ३५ वयोगटातील पुरुष गटात संजय झाकणे, आकाश बिंद, उदयसिंग पडवी हे तसेच महिला गटात अनुक्रमे श्रीदेवी मेहत्रे, सोनिया मोकल, प्रमिला पाटील या अनुक्रमे पहिल्या तीन क्रमांकाच्या मानकरी ठरल्या. ३६ ते ४९ वयोगटाच्या पुरुष गटात कल्पेश पाटील, मनीलाल गावित, दीपक कनाल हे आणि महिला गटात डॉ. इंदू टंडन, बर्नांडीन कलवछावला, लक्ष्मी झा या अनुक्रमे तीन क्रमांकाच्या विजेत्या ठरल्या. त्याचप्रमाणे ५० वर्षांवरील वयोगटामध्ये पुरूष गटात संजय शिळदनकर, महेश अवस्थी, राजेंद्र गुरव तसेच महिला गटात क्रांती साळवी, शोभा पाटील, सुभाषिणी श्रीकुमार या अनुक्रमे तीन क्रमांकाच्या पारितोषिक विजेत्या झाल्या.\nआंबेडकर नगर रबाळे येथील नवी मुंबई महानगरपालिकेच्या छत्रपती शाहू महाराज विद्यालयातील वैभव मोरे, काजल शेख, मीना कांबळे, पिंटू मदने या विद्यार्थ्यांनी विविध गटांत पारितोषिके पटकावत महानगरपालिका शाळांची नाममुद्रा उमटविली. पायामध्ये दिव्यंगत्व असूनही १० किमीची रन जिद्दीने यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या जयश्री शिंदे यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nदोन विद्यार्थ्यांमध्ये हवे पाच फुटांचे अंतर...\nमाथेरान, मुरुडमध्ये करोनाचा शिरकाव...\nकेंद्राकडून राज्याला २८ हजार कोटी...\nदेशातील ५४ टक्के पदवीधरांत कौशल्यांचा अभावमहत्तवाचा लेख\nस्थलांतरितांसाठी धावली ठाण्याहून रेल्वे\nशाळा १ जुलैला सुरू करण्याचा विचार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती\nतीन दिवसात सेन्सेक्सची १५०० अंकांची कमाई ; गुंतवणूकदार मालामाल\n... म्हणून अमिताभ आणि जया यांच्या लग्नात होते फक्त पाच व-हाडी\nपुलवामातील स्फोटकांनी भरलेली कार हिजबुलच्या दहशतवाद्याची; भावाला अटक\nनिर्बंधाचा अमेरिकेनेही विचार करावा; हाँगकाँग सरकारचा इशारा\nप्रसिद्ध गीतकार योगेश गौर यांचं वयाच्या ७७ व्या वर्षी निधन\nमोदी सरकार २.० : या निर्णयांनी गाजवलं पहिलं वर्ष\n करोनाचे संकट नष्ट करण्यासाठी मंदिरात दिला नरबळी\nविद्या बालननं केली 'नटखट' या शॉर्ट फिल्मची निर्मिती\nडोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटला ट्विटरचा पुन्हा आक्षेप\nशाळा १ जुलैला सुरू करण्याचा विचार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती\nCBSE: मार्क वाढवायच्या नावे फसवणूक; बोर्डाने केले सावध\nप्रसिद्ध ज्योतिषी बेजन दारूवाला यांचे निधन; करोनामुळे मृत्यू\n३ हजार रुपयांच्या डिस्काउंटवर मिळतोय हा जबरदस्त फोन, पाहा किंमत\nसकाळी रिकाम्या पोटी पाण्यासह कच्चे लसूण खा, या गंभीर आजारांचा धोका होईल कमी\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=8041", "date_download": "2020-05-29T12:39:26Z", "digest": "sha1:NGO6VRLG3LXWEBKVI4S6QXKLWVWUP45D", "length": 10129, "nlines": 77, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nVNX मराठी न्यूज चॅनल\nगृह विलगीकरण म्हणजे काय \nनारकसा येथे पोलीस- नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीची दंडाधिकारीय चौकशी सुरू\nवडिलास ठार मारणाऱ्या मुलास आजीवन कारावास व ३ हजार रुपये दंडाची शिक्षा\nराज्यात आदर्श ठरलेल्या अपंग मतदाराला तीन चाकी सायकल भेट\nअतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतीचे सर्व्हे करण्यास विमा कंपनीची टाळाटाळ\nगरजूंना मदत करतांना फोटो काढल्यास गुन्हा दाखल होणार\nबेतकाठी येथील विद्यार्थी जीव धोक्यात घालून घेत आहेत शिक्षण\nजावईचा सासरा, सासू व पत्नीवर चाकूहल्ला\nकोरोना विषाणूला आळा घालण्यासाठी अहेरी नगरपंचायतला सॅनिटायझेशन करण्याकरिता निधी मंजूर करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांची भूमिका सकार�\nसंततधार पावसामुळे चोप येथे घरांची भिंत कोसळली\nमाजी केंद्रीय गृहमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांना अटक\nअशोक नेते व सुनील मेंढे यांच्याविरूद्धच्या याचिकांवर सुनावणी सुरू\nसिरोंचा निवासी शाळेतील विद्यार्थींनीनी शाळेत परतावे\nपंकजा मुंडेंविरुद्ध आक्षेपार्ह विधा��� केल्याप्रकरणी धनंजय मुंडेवर गुन्हा दाखल\nसरपंच निवडीचा अध्यादेश राज्यपालांनी फेटाळला : महाविकास आघाडी सरकारला धक्का\nचंद्रपूरमध्ये अडीच कोटी रुपयांची कोरोना प्रयोगशाळा उघडणार : ना.विजय वडेट्टीवार\nडॉ.प्रकाश आमटेंना बिल गेट्स यांच्या हस्ते 'लाईफटाईम अचिव्हमेंट' पुरस्कार\nशेतात काम करीत असताना वीज पडून दोन सुना , सासू - सासऱ्यासह पाच जण ठार\nभाजपा जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे यांच्या निवडीबद्दल अभिनंदनाचा वर्षाव\nएक वर्षांसाठी निवडणुका पुढे ढकलून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा : माजी मंत्री रणजित देशमुख\nसांगलीत पुन्हा कोरोनाचे १२ नवे रुग्ण आढळले : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या २३ तर राज्यातील १४७ वर\nमतीमंद मुलीवर वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन बलात्कार : पीडित मुलगी ५ महिन्याची गर्भवती\nजनतेच्या तक्रारी सोडवण्यासाठी गटविकास अधिकाऱ्यांची दर महिन्याला नागरिकांसोबत बैठक होणार\nअज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी\nहैदराबाद एन्काउंटरची निष्पक्ष चौकशी होणे गरजेची : सुप्रीम कोर्ट\nएटापल्ली तालुक्यातील नागरीकांचे विविध मागण्यांसाठी आंदोलन\nजिल्ह्यातील ओबीसी समाज व आरोग्याचे प्रश्न मार्गी लावा\nरास दांडीया नृत्यातून सांस्कृतिक वारसा जपण्यास मदत : नगराध्यक्षा योगिता पिपरे\nदेशात नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू\nकढोली येथील वैनगंगा नदीपात्रात नाव बुडाल्याने दोघांना जलसमाधी, दोघांचेही मृतदेह सापडले\nजिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षकांनी घेतला भामरागड तालुक्यातील पुरस्थितीचा आढावा\nचामोर्शी तालुक्यातील ४१ जणावर तडीपारीची कारवाई\nमध्य रेल्वेने घेतली खबरदारी : लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या केल्या रद्द\nप्रेमविवाह न करण्याची शपथ घेणारी तरूणी प्रियकरासोबत झाली पसार\nभामरागड तालुक्यातील तलाठ्यांना अपमानास्पद वागणूक देणाऱ्या पोलिसांवर तीन दिवसात कारवाई करावी, अन्यथा लेखणीबंद आंदोलन करणार\n२०० युनिट आपला अधिकार तो लोकचळवळीतून मिळवू : किशोर जोरगेवार\nआम्हाला नाही तर कुणालाच नाही अशी भाजपची भूमिका ; माणिकराव ठाकरे यांचा भाजपला टोला\nचिचाळा बिटात वाघाच्या हल्ल्यात वृध्द ठार\nपानवडाळा ग्रामपंचायतीचा सरपंच अडकला एसीबीच्या जाळ्यात\nनागपूर विद्यापीठाने ३० एप्रिलपर्यंतच्या परीक्षा पुढे ढकलल्या\nलॉकडाउन काळात शाळेत आसरा मिळालेल्या ४० वर्षीय महिलेवर बलात्कार\nबुलढाण्यात कारमध्ये गुदमरुन दोन बालकांचा मृत्यू, एक मुलगी अत्यवस्थ\nराफेलप्रकरणी कोर्टाच्या निर्णयामुळे चौकशीचा मार्ग मोकळा ; राहुल गांधी\nहँडवॉश, सॅनेटायझर बनवणाऱ्या कंपनीत स्फोट : दोन कामगारांचा मृत्यू\nगडचिरोली विधानसभा क्षेत्रात भरारी पथके तैनात\nहिंगोली जिल्ह्यात तीन एसआरपीएफ जवानांसह चौघांना कोरोनाची बाधा\nनक्षलवादाला न जुमानता १३ किमीचा प्रवास करत वेंगनूरवासीयांनी बजावला मतदानाचा हक्क\nमहाराष्ट्र सुवर्णपदक विजेता बॉक्सर प्रणव राऊतची गळफास घेऊन आत्महत्या\nदारुवर लावलेल्या ७० टक्के कोरोना टॅक्सचा वाद गेला कोर्टात\nनिर्भया बलात्कार प्रकरणातील पवन कुमार गुप्ताची दया याचिका राष्ट्रपतींनी फेटाळली\nडॉक्टरांची चिठ्ठी असल्यास मद्यपींना दारू देण्याचे मुख्यमंत्र्यांनी दिले आदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.aarogya.com/marathi/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%98%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%80/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%A6/14-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-69-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82.html?tmpl=component&print=1&page=", "date_download": "2020-05-29T12:44:15Z", "digest": "sha1:7TICQ7ASQAQ3PUMTQJEQ62KGLHV3FHRZ", "length": 2789, "nlines": 10, "source_domain": "www.aarogya.com", "title": "14 वर्षांत भाभातील 69 कर्मचाऱ्यांचा कर्करोगाने मृत्यू - आरोग्य.कॉम - मराठी", "raw_content": "14 वर्षांत भाभातील 69 कर्मचाऱ्यांचा कर्करोगाने मृत्यू\nभाभा आण्विक संशोधन केंद्रात गेल्या 14 वर्षांत 69 कर्मचारी कर्करोगाने मृत्युमुखी पडल्याची धक्कादायक माहिती संसदीय कामकाज राज्यमंत्री व्ही. नारायण स्वामी यांनी आज राज्यसभेत दिली. राजीव चंद्रशेखर यांनी विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना ते बोलत होते. कर्मचारी वयवर्षे 60 खालील होते, असेही त्यांनी या वेळी सांगितले.\nभाभा केंद्रात 16 हजारहून अधिक कर्मचारी काम करतात. त्यातील 12 हजार कर्मचारी तांत्रिक स्वरूपाचे काम करतात. जानेवारी 1995 ते 2009 या काळात केंद्रातील 69 कर्मचाऱ्यांचा कर्करोगाने मृत्यू झाला आहे. हे सर्व कर्मचारी 60 वयाखालील होते. हे प्रमाण वर्षाला 30.49 टक्के आहे. मुंबईतील केंद्रात हे प्रमाण एक लाखामागे 36 इतके आहे. हे मृत्यू किरणोत्सर्गामुळे होत ���सले, तरीदेखील त्यापासून बचाव करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/health/coronavirus-how-can-laughing-loudly-responsible-spreding-corona-myb/", "date_download": "2020-05-29T13:52:52Z", "digest": "sha1:6CHIKBA3XC6NCXEKTX4XGOP7IYMUFXE6", "length": 31940, "nlines": 460, "source_domain": "www.lokmat.com", "title": "CoronaVirus : आता हसणाऱ्यांपासून रहा सावधान, कोरोना पसरण्याचं ठरू शकतं कारण - Marathi News | CoronaVirus : How can laughing loudly is responsible for spreding corona myb | Latest health News at Lokmat.com", "raw_content": "बुधवार २७ मे २०२०\nCoronaVirus News: कोरोनाबाधितांचा मृत्युदर वाढल्याने रुग्णालयांची शवागृहे भरली; रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण\nकैद्यांच्या जामीन अर्जावर तातडीने सुनावणी घ्या; उच्च न्यायालयाचे निर्देश\nवेतन, कामगार कपातीच्या तक्रारींमध्ये झाली वाढ; गेल्या १८ दिवसांत ४०० नव्या तक्रारी\nमहाराष्ट्रात यंदा १ किंवा २ जूनला मान्सूनपूर्व पाऊस लावणार हजेरी; हवामान खात्याची माहिती\n४१ विमानांची वाहतूक; तीन उड्डाणे रद्द; मुंबई विमानतळ; ४,२२४ प्रवाशांनी केला प्रवास\nअभिनेता उपेंद्र लिमयेची पत्नी आहे डॉक्टर, कोरोनाच्या लढाईत दिलंय मोलाचं हे योगदान\n 'क्राइम पेट्रोल' फेम अभिनेत्रीची आत्महत्या, नैराश्यातून उचलले हे टोकाचं पाऊल\nवीस वर्षीय युट्यूबर कॅरी मिनाटी आहे इतक्या कोटींचा मालक, संपत्तीचा आकडा वाचून व्हाल हैराण\nनागराज मंजुळे यांचा ‘झुंड’ अडचणीत प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी\nन्युड एमएमएसमुळे चर्चेत आली होती ही मराठमोळी अभिनेत्री, माजवली होती खळबळ\nराजभवनातील गंजलेल्या तोफांमधून हल्ले काय होणार\n२ महिन्यानंतर पुणे एअरपोर्ट झाले सुरू\nCoronaग्रस्तांच्या संख्येत सहा हजार977 ने वाढल\nठाण्यातील कंटेनमेंट झोनवर लक्ष ठेवण्यासाठी दोन विशेष पोलीस उपायुक्तांची नियुक्ती\nलॉकडाऊनमध्ये उंदरांमुळे माणसांना असू शकतो संक्रमणाचा धोका; तज्ज्ञांचा दावा\nCoronaVirus News : हँड सॅनिटायझर एक्सपायरी डेट संपल्यावरही व्हायरसचा नाश करतं का\nकोरोना विषाणूंबाबत WHO ने दिली धोक्याची सूचना; जगभरातील देशांच्या चिंतेत वाढ\nजेवल्यानंतर तुम्हालाही गॅस पास होण्याची समस्या उद्भवते 'या' उपायांनी करा कंट्रोल\nदिल्ली-लधियाना विमानात एक प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळला. यानंतर विमानातील सर्व प्रवाशांना क्वारंटाइन केले.\nकसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...\nअमेरिकेत 1,680,625 कोरोना बाधित रुग��णांपैकी आतापर्यंत 98,902 लोकांचा मृत्यू झाला आहे.\nजळगाव : एमआयडीसीतील जी. ५ सेक्टरमधील लोटस अॅग्रो इंडस्ट्रीजच्या गुणिना स्पाइसेस या मिरची मसाला प्रक्रीया उद्योग कारखान्याला मंगळवारी रात्री १२ .१५ वाजता अचानक आग लागली.\nपरभणी- जिल्ह्यात एकाच दिवशी 31 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह; रुग्णसंख्या 67 वर\nयवतमाळ- मुंबईच्या कर विभागातील कर्मचाऱ्याकडून दहा लाखासाठी पत्नीचा छळ; रॉकेल टाकून जाळण्याचा प्रयत्न\nपरदेशांमधून मुंबईत आलेल्या नागरिकांमुळेच शहरात कोरोनाचा फैलाव- काँग्रेस नेते नितीन राऊत\nनागपूर : वाथोड्यात करंट लागून एकाचा मृत्यू\nगोंदिया- कोरोना बाधित रुग्णांना भोजन पुरवठा न केल्याने कंत्राटदारावर गुन्हा दाखल\nसोलापूर : दिवसभरात ५ कोरोना रुग्णांचा मृत्यू; १६ रुग्ण आढळले; एकूण रुग्णसंख्या पोहोचली ६२४ वर\nवसई-विरार शहरातील कोरोना बाधितांची संख्या 581 वर\nआज दिवसभरात राज्यात ९७ कोरोना रुग्णांचा मृत्यू\nमुंबई- कोरोनाबाधितांचा आकडा ३२ हजार ९७४ वर; राज्यात कोरोनाचे ५४ हजार ७५८ रुग्ण\nओला कंपनीकडून देशभरातील 22 विमानतळांवर सेवा सुरू\nचोरट्या चीनला जबर दणका; Vespa स्कूटरची नक्कल महागात पडली\nदिल्ली-लधियाना विमानात एक प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळला. यानंतर विमानातील सर्व प्रवाशांना क्वारंटाइन केले.\nकसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...\nअमेरिकेत 1,680,625 कोरोना बाधित रुग्णांपैकी आतापर्यंत 98,902 लोकांचा मृत्यू झाला आहे.\nजळगाव : एमआयडीसीतील जी. ५ सेक्टरमधील लोटस अॅग्रो इंडस्ट्रीजच्या गुणिना स्पाइसेस या मिरची मसाला प्रक्रीया उद्योग कारखान्याला मंगळवारी रात्री १२ .१५ वाजता अचानक आग लागली.\nपरभणी- जिल्ह्यात एकाच दिवशी 31 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह; रुग्णसंख्या 67 वर\nयवतमाळ- मुंबईच्या कर विभागातील कर्मचाऱ्याकडून दहा लाखासाठी पत्नीचा छळ; रॉकेल टाकून जाळण्याचा प्रयत्न\nपरदेशांमधून मुंबईत आलेल्या नागरिकांमुळेच शहरात कोरोनाचा फैलाव- काँग्रेस नेते नितीन राऊत\nनागपूर : वाथोड्यात करंट लागून एकाचा मृत्यू\nगोंदिया- कोरोना बाधित रुग्णांना भोजन पुरवठा न केल्याने कंत्राटदारावर गुन्हा दाखल\nसोलापूर : दिवसभरात ५ कोरोना रुग्णांचा मृत्यू; १६ रुग्ण आढळले; एकूण रुग्णसंख्या पोहोचली ६२४ वर\nवसई-विरार शहरातील कोरोना बाधितांची संख्या 581 वर\nआज दिवसभरात राज्यात ९७ कोरो��ा रुग्णांचा मृत्यू\nमुंबई- कोरोनाबाधितांचा आकडा ३२ हजार ९७४ वर; राज्यात कोरोनाचे ५४ हजार ७५८ रुग्ण\nओला कंपनीकडून देशभरातील 22 विमानतळांवर सेवा सुरू\nचोरट्या चीनला जबर दणका; Vespa स्कूटरची नक्कल महागात पडली\nAll post in लाइव न्यूज़\nCoronaVirus : आता हसणाऱ्यांपासून रहा सावधान, कोरोना पसरण्याचं ठरू शकतं कारण\nजोर-जोर हसत असलेल्या लोकांकडून कोरोनाच्या संक्रमाणाचा धोका सगळ्याच आधी पोहोचतो.\nCoronaVirus : आता हसणाऱ्यांपासून रहा सावधान, कोरोना पसरण्याचं ठरू शकतं कारण\nCoronaVirus : आता हसणाऱ्यांपासून रहा सावधान, कोरोना पसरण्याचं ठरू शकतं कारण\nCoronaVirus : आता हसणाऱ्यांपासून रहा सावधान, कोरोना पसरण्याचं ठरू शकतं कारण\nCoronaVirus : आता हसणाऱ्यांपासून रहा सावधान, कोरोना पसरण्याचं ठरू शकतं कारण\nसध्या संपूर्ण जगभरसह भारतात सुद्धा कोरोनाची लागण मोठ्या प्रमाणावर होताना दिसून येत आहे. कोरोना व्हायरसचे संक्रमण रोखण्यासाठी संपूर्ण भारतात २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहिर करण्यात आला आहे. ज्यामुळे संपूर्ण देशभरातील रस्त्यांवर शांतता आणि शुकशुकाट दिसून येत आहे.\nजे जोर जोरात हसत असलेल्या लोकांच्या संपर्कात आल्यामुळे सुद्धा कोरोनाचं इन्फेक्शन पसरू शकतं. अशी तपासणी डॉक्टर करत आहेत. Indian Council of Medical Research आणि All India Institute Of Medical Sciences नवी दिल्ली येथिल डॉक्टरांनी खास रिसर्च केला आहे. ज्यात असं दिसून आलं की जोर-जोर हसत असलेल्या लोकांकडून कोरोनाच्या संक्रमाणाचा धोका सगळ्यात आधी पोहोचतो.\nडॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार जेव्हा एखादी व्यक्ती जोर-जोरात हसते तेव्हा त्या व्यक्तीच्या तोंडातून काही पाण्याचे ड्रॉपलेट्स निघत असतात. जे शिंकण्यातून आणि खोकण्यातून बाहेर येत असलेल्या ड्रॉपलेट्सप्रमाणे असतात. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार जर तुम्ही जोरजोरात हसत असलेल्या व्यक्तीच्या संपर्कात असाल तर सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. कारण जर ती व्यक्ती कोरोना व्हायरसने इन्फेक्टेड असेल तर तिच्या हसण्यातून बाहेर पडत असलेले ड्रॉपलेट्स तुमच्या शरीरात गेल्यामुळे तुम्हालाही कोरोना व्हायरसचं इन्फेक्शन होऊ शकतं. ( हे पण वाचा- रोज गरम पाण्याने आंघोळ केल्यास कमी होईल हृदयरोगांचा धोका, रिसर्चमधून खुलासा...)\nत्यासाठी सोशल डिस्टंसिंगचं पालन करणं गरजेचं आहे. अशा लोकांपासून १ मीटर अंतरावर राहणं फायद्याचं ठरणार आहे. त्याासाठी ���रकारने सांगितलेल्या लॉकडाऊनचं पालन करून सहकार्य करणं गरजेचं आहे. खोकताना किंवा शिंकताना आपल्यामुळे इतर व्यक्तींना त्रास होणार नाही हे पाहणं गरजेचं आहे. ( हे पण वाचा-Coronavirus: सतत स्वच्छतेच्या सवयीने व्हाल ओसीडीचे शिकार, जाणून घ्या स्वच्छतेची लिमिट\ncorona virusHealthकोरोना वायरस बातम्याआरोग्य\ncoronavirus : आनंदवार्ता ; पिंपरी चिंचवडमधील तीन काेराेनाबाधित रुग्णांना डिश्चार्ज\nCoronavirus : सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाचा 'रक्त संकलनाचा संकल्प'\nजिवाच्या भीतीने उपाशीपोटी 100 किमी पायी प्रवास केला, मुलगाही मदतीला नाही आला\n पॅकेजची जुळवाजुळव करताना इम्रान खानना घामच फुटला\nCoronaVirus in Solapur: तीन दिवस चुरमुऱ्यांवर काढत 'ते' 250 किमी चालले, 'खाकीतले देव'च मदतीला धावले\nCoronaVirus Lockdown : रस्त्यावर बिनदिक्कत फिरण्यासाठी त्याने लढवली शक्कल; पण पोलिसांनी शिकवली अक्कल\nलॉकडाऊनमध्ये उंदरांमुळे माणसांना असू शकतो संक्रमणाचा धोका; तज्ज्ञांचा दावा\nजेवल्यानंतर तुम्हालाही गॅस पास होण्याची समस्या उद्भवते 'या' उपायांनी करा कंट्रोल\nघरातील बेडशीटसुद्धा ठरू शकते इन्फेक्शन पसरण्याचं मोठं कारणं; जाणून घ्या वापराची योग्य पद्धत\nमासिक पाळी दरम्यान 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष करणं; गंभीर समस्यांचे असू शकतात संकेत\nसतत शिंका येत असतील तर कोरोनाची भीती बाळगण्यापेक्षा 'हे' उपाय वापरून निरोगी राहा\nकोरोनापासून बचावासाठी फक्त ६ दिवसांचा कोर्स; होमिओपॅथिक औषधांबाबत तज्ज्ञांचा दावा\nकोरोना संकट हाताळण्यात राज्य सरकार अपयशी ठरलंय, हा भाजपाचा आरोप पटतो का\nराजभवनातील गंजलेल्या तोफांमधून हल्ले काय होणार\nअशी कोरोनावाली ईद पुन्हा कधीही नको\nईदनिमित्त भाईजानची चाहत्यांना खास भेट\nCoronaग्रस्तांच्या संख्येत सहा हजार977 ने वाढल\n२ महिन्यानंतर पुणे एअरपोर्ट झाले सुरू\nलोकडाऊन नंतरचा विमान प्रवास कसा असेल\n२० लाख कोटींच्या घोषणेवरून उद्धव ठाकरे विरुद्ध देवेंद्र फडणवीस सामना\nकोरोमामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल\nनिलेश राणे आणि रोहित पवार यांच्यातील ट्वीटर युध्द\nमिथिला पालकरचे हे स्टनिंग फोटो पाहिलात का, बोल्ड फोटोंमुळे असते चर्चेत\nमाणूसकीच्या नात्याने विदेशात अडकलेले २५९४ महाराष्ट्रीयन राज्यात परतले\nCoronaVirus: शहरातून आलेला नवरा 'क्वारंटिन' झाला; घर 'लॉकडाऊन' करून बायकोनं प्रियकरासोबत पळ काढला\nपाकिस्तान-चीन आले सोबत; लडाखनंतर आता 'येथे'ही सरू झाली ड्रॅगनची कुरापत\n'रागिनी एमएमएस: रिटर्न्स' अभिनेत्री करिश्मा शर्मा झाली ट्रोल, नुकताच पोस्ट केला होता फोटो\nकंगना रानौतचे आलिशान ऑफिस कम स्टुडिओ पाहून व्हाल थक्क, म्हणाल वाह\n'लय भारी' फेम अदिती पोहनकरचे साडीतले फोटो पाहून व्हाल फिदा तिच्या सौंदर्यावर\nलडाखमध्ये चिनी सैन्याकडून भारतीय जवानांवर दगडफेक अन् नव्याच शस्त्रानं हल्ला; लष्कराचं जबरदस्त प्रत्युत्तर\nयामुळे फेल होऊ शकते कोरोना व्हॅक्सीन वैज्ञानिकांनी सांगितले असे काही...\nतीन वर्षे प्रेमसंबंध, लग्नानंतर बनली लुटारु; आता पतीला देतेय जीवे मारण्याची धमकी\nआजचे राशीभविष्य - २७ मे २०२०\nमिथिला पालकरचे हे स्टनिंग फोटो पाहिलात का, बोल्ड फोटोंमुळे असते चर्चेत\nभारत-पाक सीमेवर कबुतर पकडले; दोन वर्षांपूर्वी तीन ड्रोन पळवून लावले होते\nपीपीईचा पुनर्वापर करायला भाग पाडल्याने नर्सचा कोरोनाने मृत्यू; दिल्लीच्या रुग्णालयातील घटना\nCoronaVirus News: हायड्रॉक्सिक्लोरोक्विन औषध देण्यास स्थगिती- डब्ल्यूएचओ\nCoronaVirus News: राज्यात २,०९१ नवीन रुग्णांची नोंद; एकूण कोरोनाग्रस्त ५४ हजार ७५८\nराजकीय पारा चढला; पण सरकार स्थिर; शरद पवार-उद्धव ठाकरे यांची सावध पावले\nआजचे राशीभविष्य - २७ मे २०२०\nCoronaVirus News: राज्यातील लॉकडाउन टप्प्याटप्प्याने हटवणार; कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होण्याची शक्यता\n१५ जूनला कशी वाजणार राज्यातील शाळांची घंटा; मुलांना शाळेत पाठविण्यास नकार\nमहाराष्ट्रात यंदा १ किंवा २ जूनला मान्सूनपूर्व पाऊस लावणार हजेरी; हवामान खात्याची माहिती\n११ दिवसांनंतर कोरोना रुग्णांपासून संसर्ग होण्याचा धोका राहत नाही; उपचारांत बदल होण्याची शक्यता\nराज्यात कोरोनाचे एकूण 52,667 पॉझिटीव्ह, तर 15,786 रुग्ण बरे होऊन घरी पोहचले\nकोरोनापासून बचावासाठी फक्त ६ दिवसांचा कोर्स; होमिओपॅथिक औषधांबाबत तज्ज्ञांचा दावा\nCoronaVirus News : लॉकडाऊनमध्ये घर सोडून पळून जातायेत चिमुकले; कारण वाचून बसेल धक्का\nजगभरातील कोरोना व्हायरस अपडेट्स", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://ma.dll-rehab.com/file/protect.dll/8046.html", "date_download": "2020-05-29T13:48:28Z", "digest": "sha1:CPVQ7TY4NKOAIXFDT57NNGACJPP5ZJ45", "length": 4134, "nlines": 97, "source_domain": "ma.dll-rehab.com", "title": "Protect.dll - Advent Rising - dll-rehab.com", "raw_content": "\nफाईलचा आकार: 308 Kb\nकसे प्रतिष्ठापीत करायचे protect.dll:\nप्रत फाइल protect.dll कार्यक्रम स्थापना निर्देशिका विनंती आहे की protect.dll.\nते कार्य करत नाही तर, आपण कॉपी लागेल protect.dll तुमची प्रणाली निर्देशिकेत. मुलभूतरित्या, हे आहे:\nआपण वापरत असल्यास 64-bit विंडोज आवृत्ती, आपण देखील कॉपी पाहिजे protect.dll to C:\\Windows\\SysWOW64\\\nमूळ फाइल्स बॅकअप प्रत करू\nकोणत्याही विद्यमान फाइल खोडून पुन्हा\nआपला संगणक रीबूट करा.\nसमस्या अजूनही घडल्यास, खालील गोष्टी करू:\nWindows प्रारंभ मेनू उघडा आणि निवडा \"Run...\".\nअध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक टाइप करा आणि Enter ढकलणे (किंवा तुम्ही विंडोज मला, कमांड टाईप वापरत असल्यास)\nतुम्ही मला आढळणार नाही तर विंडो संचयीका मध्ये खालिल प्रयत्न: विंडोज प्रारंभ मेनू उघडा आणि निवडा \"Run...\".\nअध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक टाइप करा आणि Enter ढकलणे (किंवा तुम्ही विंडोज मला वापरत असल्यास, कमांड टाईप)\nया फाईल इतर आवृत्ती:\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "http://www.idainik.com/2019/02/blog-post_853.html", "date_download": "2020-05-29T14:11:26Z", "digest": "sha1:4I4DAKDTY53JCTIFTCSS67UKPMCOQHEE", "length": 2561, "nlines": 33, "source_domain": "www.idainik.com", "title": "बाला रफिक यांनी मारले फलटणचे मैदान", "raw_content": "\nबाला रफिक यांनी मारले फलटणचे मैदान\nफलटण : फलटणचे युवराज श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कुस्ती मैदानात यंदाचा महाराष्ट्र केसरी पै.बाला रफिक विरुध्द हरियाणा केसरी पै.सुमित कुमार यांची कुस्ती आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली, यामध्ये पै.बाला रफिक यांनी बाजी मारुन मानाची गदा व रक्कम रु.1 लाखाचे रोख बक्षिस मिळविले.\nया कुस्ती स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा नुकताच महाराष्ट्र राज्य विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते झाला. यावेळी आमदार दीपक चव्हाण, सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.\nकार्यक्रमाचे संयोजन फलटण पंचायत समितीचे माजी सभापती दत्तात्रय गुंजवटे व त्यांच्या सहकार्‍यांनी केले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.newsmarathi24.com/?p=11704", "date_download": "2020-05-29T12:31:09Z", "digest": "sha1:YPXNM24XJMQ443GWF26JTT6VP2FHRE3C", "length": 10072, "nlines": 131, "source_domain": "www.newsmarathi24.com", "title": "महिलांनी स्वयंरोजगार उपलब्ध करून आत्मनिर्भर बनावे: शुभांगी विश्वजीतराव जाधव | News Marathi 24", "raw_content": "\nHome महिला महिलांनी स्वयंरोजगार उपलब्ध ��रून आत्मनिर्भर बनावे: शुभांगी विश्वजीतराव जाधव\nमहिलांनी स्वयंरोजगार उपलब्ध करून आत्मनिर्भर बनावे: शुभांगी विश्वजीतराव जाधव\nसध्याच्या स्पर्धेच्या युगात देशाला महासत्तेच्या दिशेने धेऊन जाण्यासाठी महिलांनी एक पाऊल पुढे टाकुन कार्यरत रहावे. त्याचबरोबर स्वयंरोजगाराच्या विविध संधी शोधुन विकासाच्या प्रक्रियेत अग्रभागी रहावे,असे प्रतिपादन राष्ट्रीय काँग्रेसच्या भुदरगड महिला अध्यक्षा सौ.शुभांगी विश्वजीतराव जाधव यांनी केले.त्या विद्या मंदिर\nतिरवडे ( ता. भुदरगड ) शाळेत आयोजित केलेल्या जागतिक महिला दिनानिमित्त बोलत होत्या या वेळी सौ जाधव यांनी आज विविध क्षेत्रांत महिला आघाडीवर आहेत. स्वत:ची गुणवत्ता, कार्यक्षमता त्यांनी सिद्ध केली आहे. मात्र, महिलांनाही सर्वोच्च स्थान मिळाले पाहिजे. निर्णायक संस्थांमध्येही महिलांना संधी मिळाली पाहिजे. त्यासाठी महिलांनीही चाकोरीबाहेरचे काम केले पाहिजे,’ असे सांगतानाच भविष्यात भारतीय महिला अधिक सक्षम असतील आणि नवी उंची गाठतील, असे सांगितले\nमहिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येऊन त्याच्या आतील सप्तगुणांना या कार्यकमांनिमित्य वाव देण्यात मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.\nया कार्यक्रमास माजी सभापती यशवंत उर्फ बाबा नांदेकर,सरपंच कुंडलिक सुतार,उपसरपंच विश्वजीतराव जाधव , सुनिता गोजारे , राजश्री सुतार, सुमन सुतार, विमल पाटील, राखी जाधव, दिपिका जाधव, सारिका मोरे सरिता पाटील , संजीवनी सुतार ,मंगल देसाई,ॠषीकेश जाधव शिवाजी पाटील यांच्या सह ग्रामपंचायत सदस्य,शिक्षक,विद्यार्थी व गावातील महिला मोठ्या प्रमाणात उपस्थिती होत्या आभार वसंत यादव यांनी मानले\nPrevious articleलोकसभा निवडणुकीतील व्हीव्हीपॅट मशीनचा वापर होणार\nNext articleबेकायदेशीर खैराचे लाकूड जप्त\nगारगोटीमधील अनाधिकृत बांधकाम थांबवण्यासाठी गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन\nअनंतशांती सेवा संस्थेतर्फे कागल पंचायत समितीस कोरोणा प्रतिबंधक औषधाचे वाटप\nगडहिंग्लजमध्ये आज ९ पॉझिटिव्ह , रुग्णांची संख्या 39\nआज मध्यरात्रीपासून राज्यात १४४ कलम लागू , घाबरून जाऊ नका, काळजी घेण्यासाठी उचलली पाऊले...\nहणबरवाडी येथे आध्यात्मिक बाल संस्कार शिबिर सुरू\nभाजप उमेदवारांची पहिली यादी १६ मार्चला\nपत्रकार मुदाफ पटेल यांना मारहाण करणाऱ्या गुंडावर कड�� कारवाई करण्याची पत्रकार सुरक्षा समितीची मुख्यमंत्री...\nअडवलेल्या शेतकऱ्यासाठी मातोश्रीवरुन सोडण्याचे आदेश \nगारगोटीच्या पांढरी जोतीबा मंदीरसाठी साठी 1 कोटी निधी हा माझ्यासाठी सर्वात...\nकोगे येथील वीज उपकेंद्राचा भोंगळ कारभार…\nमुंब्रा,शिळ,कळवासोबतच मालेगावातील चार उपविभागात वीजग्राहकांच्या सेवेसाठी फ्रॅन्चायझी\nपाचवी श्रमिक विशेष रेल्वे १४५६ मजुरांसह उत्तरप्रदेशकडे रवाना…\nभुदरगड मधील आरोग्य विभागातील रिक्त जागा त्वरित भरा अन्यथा तीव्र आंदोलन...\nमॉन्सून अखेर महाराष्ट्रात दाखल\nराधानगरीचा ऐतिहासिक खेळोत्सवास शुक्रवार पासून सुरवात.\nया लॉकडाऊन मध्ये काय सुरू राहणार \nआता हिंदुस्थान आणि चीन हे देश तेलखरेदीसाठी बायर्स ब्लॉकच्या तयारीत\nबामणे (ता.भुदरगड) येथे नराधम पित्याने अकरा वर्षाच्या मुलीला ठार मारले \nअसा बॉम्ब फोडेन की, महाडिकांना प्रचार थांबवावा लागेल – महसूलमंत्री चंद्रकांतदादा...\nबालिंगा पुलास भेग नव्हे तर प्रसरण गॅप ; निवासी उपजिल्हाधिकारी संजय...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/citizen-reporter/nashik-local-news/nagar-palikene-kelele-durlakash/articleshow/70708778.cms", "date_download": "2020-05-29T14:37:07Z", "digest": "sha1:ZBMZQ7C3DH6TPNXVCZXRRK2H2LTIOQQ6", "length": 7376, "nlines": 112, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\n३५० भाजी विक्रेते जाती कुठे...\nलब लवकर सुरू करावी...\nकांद्याला किमान २५०० रूपये हमीभाव जाहीर करावा...\nरस्ता दुरूस्ती ची गरजमहत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nरस्ता पाणी आणि पायाभूत सुविधा Nashik\nस्थलांतरितांसाठी धावली ठाण्याहून रेल्वे\nशाळा १ जुलैला सुरू करण्याचा विचार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती\nतीन दिवसात सेन्सेक्सची १५०० अंकांची कमाई ; गुंतवणूकदार मालामाल\n... म्हणून अमिताभ आणि जया यांच्या लग्नात होते फक्त पाच व-हाडी\nपुलवामातील स्फोटकांनी भरलेली कार हिजबुलच्या दहशतवाद्याची; भावाला अटक\nनिर्बंधाचा अमेरिकेनेही विचार करावा; हाँगकाँग सरकारचा इशारा\nप्रसिद्ध गीतकार योगेश गौर यांचं वयाच्या ७७ व्या वर्षी निधन\nमोदी सरकार २.० : या निर्णयांनी गाजवलं पहिलं वर्ष\n करोनाचे संकट नष्ट करण्यासाठी मंदिरात दिला नरबळी\nविद्या बालननं केली 'नटखट' या शॉर्ट फिल्मची निर्मिती\nडोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटला ट्विटरचा पुन्हा आक्षेप\nशाळा १ जुलैला सुरू करण्याचा विचार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती\nCBSE: मार्क वाढवायच्या नावे फसवणूक; बोर्डाने केले सावध\nप्रसिद्ध ज्योतिषी बेजन दारूवाला यांचे निधन; करोनामुळे मृत्यू\n३ हजार रुपयांच्या डिस्काउंटवर मिळतोय हा जबरदस्त फोन, पाहा किंमत\nसकाळी रिकाम्या पोटी पाण्यासह कच्चे लसूण खा, या गंभीर आजारांचा धोका होईल कमी\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/%E0%A4%86%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1", "date_download": "2020-05-29T13:06:28Z", "digest": "sha1:PPULDX47EA2ERUY5SARPCESS4ISBPXN6", "length": 22892, "nlines": 315, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "आधार कार्ड: Latest आधार कार्ड News & Updates,आधार कार्ड Photos & Images, आधार कार्ड Videos | Maharashtra Times", "raw_content": "\nश्रमिक ट्रेनचा प्रवास 'या' व्यक्तींसाठी धोक्याचा; ...\nमुंबईत कोविड आयसीयू बेड्सची क्षमता संपली; ...\nमुंबई अग्निशमन दलातील ४१ जवान करोनाग्रस्त;...\nअबू आझमींच्या आंदोलनानंतर महिला वरिष्ठ पोल...\nकला, मनोरंजनचा धमाल आठवडा \n'सौर शहर' वसवणे कठिणच\nमोदी सरकार २.० : या निर्णयांनी गाजवलं पहिलं वर्ष\n करोनाचे संकट नष्ट करण्यासाठी मंदिरा...\nया १३ शहरांनी संपूर्ण देशाची चिंता वाढवली\nविशेष ट्रेन बंद करणार नाही, यूपी सरकारचा य...\n माकड करोना चाचणीचे सॅम्पल हिसकावून पळ...\nडोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटला ट्विटरचा पुन्हा आक्...\nनेपाळचे पंतप्रधान स्वतःच्याच देशात तोंडघशी...\nसीमा प्रश्नात तिसऱ्याची गरज नाही; चीनने अम...\nचीनसोबतचा वाद चिघळणार; अमेरिका घेणार 'हा' ...\nपोलिसांवर कृष्णवर्णीयाच्या हत्येचा आरोप; अ...\nअपघातग्रस्त विमानाच्या ढिगाऱ्यात ३ कोटींची...\nकरोनामुळे अर्थव्यवस्थेचे मुख्य चाक चिखलात; मंदीने ...\nकरोनाचा धक्का; काल १२ तर आज १५ ह���ार जणांना...\nआता येणार खरे संकट; लॉकडाऊनमुळे निर्माण झा...\nसोने ७०५ रुपयांनी महागले; जाणून घ्या आजचा ...\nलॉकडाउनचा फटका; सहकार क्षेत्रासाठी तज्ज्ञा...\nसकारात्मक संकेतांमुळेपुन्हा वधारला सेन्सेक...\nविश्वचषकाच्या अंतिम फेरीत धोनीने दुसऱ्यांदा टॉस का...\n...तर डिव्हिलियर्स ३६० म्हणून ओळखला गेला न...\nधोनी क्रिकेटचा डॉन आहे; पकडने अशक्य\nट्वेन्टी-२० विश्वचषक होणार रद्द\nएकटा क्रिकेटपटू नव्हे, त्याचे संपूर्ण कुटु...\nसचिनसारखा दिसणारा हा मुलगा आहे तरी कोण\nचार वर्षात तयार झाला 'हा' चित्रपट; ५ जूनला होणार प...\nजेव्हा सुश्मिता तिच्या प्रियकराची मुलाखत घ...\nअभिनेता सांगतोय लॉकडाउनमध्ये कसं रहायचं फि...\nविद्या बालननं केली 'नटखट' या शॉर्ट फिल्मची...\nटीकाकारांना अभिनेत्री स्वरा भास्करचं कामात...\nमराठी सिनेसृष्टीतील रॉबिनहूड; अभिनेता सुशा...\nव्यावसायिक अभ्यासक्रम शुल्क: मुंबई हायकोर्टाचा राज...\nसीए : जुलै परीक्षांच्या केंद्रात बदल करता ...\nअंतिम सत्र परीक्षा: मुख्यमंत्री करणार कुलग...\nSEBI Internship: सेबीत इंटर्नशीपची संधी\nधार्मिक शाळांमध्ये आता मिळणार पाठ्यपुस्तकी...\nदिल्ली विद्यापीठातील यूजी प्रवेशांना ८ जून...\nमास्क, जरा हट के\nकरा कार्यक्षमता वाढवणारे व्यायाम\nमास्क, जरा हट के\nकरा कार्यक्षमता वाढवणारे व्यायाम\nवर्क फ्रॉम होम आणि स्वयंपाक\nवर्क फ्रॉम होमचा परिणाम\nएक आजोबा दवाखान्यात जातात\nवऱ्हाडी करोनाग्रस्त; नवं जोडपं लग..\nगावी जाण्यासाठी धारावीत श्रमिकांच..\nरेशन मिळत नसल्यानं महिलांचा ठिय्या\nकोविड सेंटर उभारलंय, पण वैद्यकिय ..\n५० दिवसांची मेहनत लॉकडाऊन ४.०मुळं..\nऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती; ..\nघर गाठण्यासाठी मजुरांची रेल्वे स्..\nम टा प्रतिनिधी, मुंबईलॉकडाउनमुळे हातावर पोट असलेल्यांचे जगणे दिवसेंदिवस अधिकच त्रासदायक होत आहे...\nरेशनकार्ड नसले तरी मिळणार मोफत तांदूळ\nझोपडपट्ट्यांत तांदळाचेहोणार घरपोच वाटप\nजिल्हाधिकाऱ्यांची माहिती; स्वयंसेवक पोहोचविणार म टा...\nझोपडपट्ट्यांत तांदळाचेहोणार घरपोच वाटप\nजिल्हाधिकाऱ्यांची माहिती; स्वयंसेवक पोहोचविणार म टा...\nनऊ दिवस होऊनही सर्वेक्षण अपूर्णच\nरेशन कार्ड नसणाऱ्यांनाही धान्य मिळावे, यासाठी न्यायालयाच्या आदेशानंतर सर्वेक्षण हाती घेण्यात आले...\nदोन महिन्यांपासून अविरत सेवा\nड्युटी लागताच त्यांचे वाढले बीपी\nरेशन कार्ड सर्वेक्षणाला अनेकांचा विरोध; प्रशासनाने फेटाळले सर्व अर्जमटा...\nरेशन कार्ड नसणाऱ्यांचे सर्वेक्षण\nचार हजार कर्मचारी जाणार घरोघरीमटा प्रतिनिधी, नागपूररेशन कार्ड नसल्याने अनेक गरिबांना धान्यापासून वंचित राहावे लागत असल्याचे वास्तव आहे...\nविशेष पॅकेजचा शेतकरी, मजुरांना मोठा फायदाः PM मोदी\nदेशातील ८ कोटी स्थलांतरीत मजूरांना पुढील दोन महिने मोफत अन्न धान्य दिले जाणार आहे. छोट्या शेतकऱ्यांसाठी नाबार्डकडून ३३ हजार कोटींचे अतिरिक्त भांडवल उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशा घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केल्या. अर्थमंत्री सीतारामन यांनी आज केलेल्या घोषणांमुळे छोटे शेतकरी आणि स्थलांतरीत मजुरांना फायदा होणार आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलंय. दरम्यान ८०० श्रमिक विशेष ट्रेनद्वारे १० लाखांहून अधिक स्थलांतरीत मजूर आपल्या गावी परतले आहेत.\nपोस्टमननी पोहोचवली१००० कोटींची रक्कम\nलॉकडाउनच्या काळातील विक्रमईटी वृत्त, नवी दिल्लीगेल्या पन्नास दिवसांच्या देशव्यापी लॉकडाउनच्या काळात देशातील बँकिंग प्रणालीने आगळावेगळा विक्रम ...\nपरप्रांतीयांसाठी मोफत एसटी सेवा सुरु\nनागपूर: गावी जायचंय, ई-पास हवा आहे या ठिकाणी करा अर्ज\nलॉकडाऊनमुळं नागपुरात राज्यातील, परराज्यातील विद्यार्थी, नोकरदार तसेच मजूर, कामगार अडकून पडले आहेत. मात्र, त्यांना आता गावी जाता येणार आहे. पण त्यासाठी काही अटी आहेत. गावी जाण्यास इच्छुक असलेल्यांसाठी ऑनलाइन अर्ज सादर करावा लागणार आहे.\nसंचमान्यतेसाठी ‘आधार’ अपडेट आवश्यक\nसाडेबाराशे परप्रांतीयांची गावची वाट सुकर\nम टा प्रतिनिधी, औरंगाबादतिसऱ्या लॉकडाऊनच्या अंतिम टप्प्यात आपापाल्या राज्यात जाण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे...\nशिक्षकांच्या प्रतिष्ठेचे अधःपतन थांबवा\nनागरिकांना सुरक्षित घरी पोहोचविण्याचे आव्हान\nपरप्रांतीय तसेच दुसऱ्या जिल्ह्यातील नागरिकांना सुखरूख त्यांच्या घरी पोहचविण्याची जबाबदारी पुणे पोलिस पार पाडत आहे...\nएसटी बसने मोफत गावी जायचंय; 'या' आहेत अटी\nराज्याच्या विविध भागांत अडकलेल्या नागरिकांना त्यांच्या घरी पोहचवण्यासाठी विशेष एसटी बसेस सोडण्यात येणार असून सोमवारपासून ही सेवा सुरू होईल. लॉकडाऊन संपेपर्यंतच ही सुविधा असेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.\nस्थलांतरासाठीची प्रक्रिया सोपी करा\n'स्नेहालय'तर्फे सरकारला सूचनाम टा...\nदुकान चालू करण्यासाठीऑनलाइन अर्ज गरजेचा\nम टा प्रतिनिधी, पिंपरीपिंपरी-चिंचवड शहरातील जीवनावश्यक वस्तूंव्यतिरिक्त इतर काही दुकाने चालू करण्यासाठी परवानगी देण्यात येणार आहे...\nठाण्यात भाजपचे 'कमळ कवच', ३ हजार रुपयांत करणार करोना चाचणी\nकरोना चाचणीचा खर्च न परवडणाऱ्या रुग्णांसाठी ठाणे भाजपनं 'कमळ कवच' उपक्रम सुरू केला आहे. या अंतर्गत रुग्णांना आर्थिक दिलासा म्हणून करोनाची चाचणी सवलतीच्या दरात करण्यात येणार आहे.\nGDP वृद्धीला ब्रेक; 'करोना'पाठोपाठ अर्थव्यवस्थेवर महामंदीचे संकट\nउपमुख्यमंत्री म्हणतात, 'करोनाला घाबरण्याचे काहीच कारण नाही'\nकरोनामुळे अर्थव्यवस्थेचे मुख्य चाक चिखलात; मंदीने दरवाजा ठोठावला\nनिर्बंधामुळे अमेरिकेेचेही नुकसानच; हाँगकाँग सरकारचा इशारा\nश्रमिक ट्रेनचा प्रवास 'या' व्यक्तींसाठी धोक्याचा; रेल्वेचं आवाहन\nमोदी सरकार २.० : या निर्णयांनी गाजवलं पहिलं वर्ष\nगीतकार योगेश गौर यांचं वयाच्या ७७ व्या वर्षी निधन\nमुलाने वडिलांचा मृतदेह नाकारला; मुस्लिम ट्रस्टने केले अंत्यसंस्कार\nकरोनाचा धक्का; काल १२ तर आज १५ हजार जणांना काढून टाकले\nचार वर्षात तयार झाला 'हा' चित्रपट; ५ जूनला होणार प्रदर्शित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/photos/international/coronavirus-kim-jong-un-advises-citizens-eat-onion-garlic-avoid-corona-virus-bkp/", "date_download": "2020-05-29T13:42:35Z", "digest": "sha1:S7AEUIFGJY7SHW5WCGOWTDVM3242SGIA", "length": 26194, "nlines": 382, "source_domain": "www.lokmat.com", "title": "coronavirus : किम जोंगने कोरोनापासून बचाव करण्यासाठी नागरिकांना दिला अजब सल्ला - Marathi News | coronavirus: Kim Jong-un advises citizens to eat onion & garlic for avoid Corona virus BKP | Latest international News at Lokmat.com", "raw_content": "शुक्रवार २९ मे २०२०\nलहान मुलं, गर्भवती महिला, वृद्धांनी श्रमिक ट्रेनमधून प्रवास करू नये; रेल्वे मंत्रालयाची महत्त्वाची सूचना\nअंतिम वर्षाच्या सत्रातील परीक्षांचा तिढा सोडविण्यासाठी मुख्यमंत्र्यांची कुलगुरुसोबत होणार बैठक\nएल्गार परिषद प्रकरण : सुधा भारद्वाज यांचा अंतरिम जामीन अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळला\nस्थलांतरीत मजूर व रेशन कार्ड नसलेल्या गरजूंना पाच किलो मोफत तांदूळ\nदेशांतर्गत विमान सेवा सुरु झाल्याने एव्हिएशन क्षेत्राला आधार, परिस्थिती हळुहळु पूर्वपदावर येईल\n नुसरत भरुच्या दिसणार मराठी ���िनेमाच्या हिंदी रिमेकमध्ये, लॉकडानमध्ये केली घोषणा\nम्हणे, टोळधाड ‘अल्लाह का कहर’... ट्विट करून भलतीच फसली झायरा वसीम\n उर्वशी ढोलकियाच्या फोटोंवरून नजर नाही हटणार\nअतिशय सुंदर आहे सोनू सूदची पत्नी, पाहा त्याच्या संपूर्ण कुटुंबियांचे फोटो\nया अभिनेत्रीची आई करायची घरकाम, आज ही अभिनेत्री आहे करोडोची मालकीण\nकेस कापताना आता अशी घेतली जातीये खबरदारी\nरेल्वेचा पुन्हा अनागोंदी कारभार\n१५ जूनपासून शाळा नाही शैक्षणिक वर्षं सुरू होणार\n10च्या विद्यार्थ्यांना 'असे' मिळणार भूगोलाचे गुण\nकोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूबाबत तज्ज्ञांचा मोठा खुलासा; समोर आली ही ५ कारणं\nमुलींच्या 'या' ५ सवयींमुळे मुलांना लगेच येतो राग; तुमच्यासोबतही नक्की होत असणार असा प्रकार\nCoronaVirus : लॉकडाऊनचा रोगप्रतिकारकशक्तीवर 'असा' होत आहे परिणाम; जाणून घ्या लक्षणं\nCoronavirus: आरोग्य कर्मचाऱ्यांवरील कोरोनाचा धोका टळणार; वैज्ञानिकांनी बनवला ‘स्पेशल बॉडीगार्ड’\nकोरोना लसीच्या शोधात भारतात कसं सुरु आहे संशोधन समजून घ्या 'या' गोष्टी\nप्रसिद्ध ज्योतिषी बेजान दारुवाला यांचे निधन\nसोनू सूदचा ४२० रुपयांचा लोकल पास, ID व्हायरल; म्हणाला, Life is full circle\nएल्गार परिषद प्रकरण : सुधा भारद्वाज यांचा अंतरिम जामीन अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळला\nगडचिरोली : 1.75 लाखांची लाच घेणारे दोन वनपरिक्षेत्र अधिकारी एसीबीच्या जाळयात\nसचिन सावंता उपेक्षित, त्यांनी अपेक्षित अभ्यासानंतरच बोलावे; आशिष शेलारांचा टोला\nरेशनिंगवर पुरेसा अन्न पुरवठा नसल्याने कम्युनिटी किचन सुरू ठेवण्याची रिपाईची मागणी; अन्यथा उपोषणाला बसणार\nभाईंदरच्या भाजपा नगरसेविकेवर रहिवाशांना मारहाण, शिवीगाळ प्रकरणी गुन्हा दाखल\nकर्नाटक- दिवसभरात नव्या २४८ रुग्णांची नोंद; राज्यातील आकडा २ हजार ७८१ वर\nऑनलाईन मद्य विक्रीच्या नावाखाली होणारी फसवणूक लक्षात घेता मुंबईत फक्त कॅश ऑन डिलिव्हरीवर भर\nयंदा पायी वारी जाणार नाही, हेलिकॉप्टर, वाहन किंवा विमानपैकी एक पर्याय वापरणार; उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बैठकीत निर्णय\nदेवालाही उन्हाची झळ... पुजाऱ्यांकडून कोल्ड्रिंग अन् चॉकलेट्सचा नैवेद्य\nछत्तीसगडचे पहिले मुख्यमंत्री अजित जोगी यांचे निधन\nदेशाचं नाव इंडियाऐवजी भारत करा; सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेवर २ जून रोजी सुनावणी\nCorona Virus: जगाला संकटात टाकून हे आनंदात जगतायेत; भज्जी चीनवर भडकला\nकर्नाटकात पुन्हा राजकीय संकट येडीयुराप्पांविरोधात २० आमदार बंडाच्या पवित्र्यात\nप्रसिद्ध ज्योतिषी बेजान दारुवाला यांचे निधन\nसोनू सूदचा ४२० रुपयांचा लोकल पास, ID व्हायरल; म्हणाला, Life is full circle\nएल्गार परिषद प्रकरण : सुधा भारद्वाज यांचा अंतरिम जामीन अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळला\nगडचिरोली : 1.75 लाखांची लाच घेणारे दोन वनपरिक्षेत्र अधिकारी एसीबीच्या जाळयात\nसचिन सावंता उपेक्षित, त्यांनी अपेक्षित अभ्यासानंतरच बोलावे; आशिष शेलारांचा टोला\nरेशनिंगवर पुरेसा अन्न पुरवठा नसल्याने कम्युनिटी किचन सुरू ठेवण्याची रिपाईची मागणी; अन्यथा उपोषणाला बसणार\nभाईंदरच्या भाजपा नगरसेविकेवर रहिवाशांना मारहाण, शिवीगाळ प्रकरणी गुन्हा दाखल\nकर्नाटक- दिवसभरात नव्या २४८ रुग्णांची नोंद; राज्यातील आकडा २ हजार ७८१ वर\nऑनलाईन मद्य विक्रीच्या नावाखाली होणारी फसवणूक लक्षात घेता मुंबईत फक्त कॅश ऑन डिलिव्हरीवर भर\nयंदा पायी वारी जाणार नाही, हेलिकॉप्टर, वाहन किंवा विमानपैकी एक पर्याय वापरणार; उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बैठकीत निर्णय\nदेवालाही उन्हाची झळ... पुजाऱ्यांकडून कोल्ड्रिंग अन् चॉकलेट्सचा नैवेद्य\nछत्तीसगडचे पहिले मुख्यमंत्री अजित जोगी यांचे निधन\nदेशाचं नाव इंडियाऐवजी भारत करा; सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेवर २ जून रोजी सुनावणी\nCorona Virus: जगाला संकटात टाकून हे आनंदात जगतायेत; भज्जी चीनवर भडकला\nकर्नाटकात पुन्हा राजकीय संकट येडीयुराप्पांविरोधात २० आमदार बंडाच्या पवित्र्यात\nAll post in लाइव न्यूज़\ncoronavirus : किम जोंगने कोरोनापासून बचाव करण्यासाठी नागरिकांना दिला अजब सल्ला\nकोरोना विषाणूचा फैलाव जगभरात वेगाने होत आहे. जगातील अनेक बडे देश कोरोनाशी झुंजत असताना उत्तर कोरियामध्ये मात्र एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळलेला नाही.\nकोरोना विषाणूचा फैलाव जगभरात वेगाने होत आहे. जगातील अनेक बडे देश कोरोनाशी झुंजत असताना उत्तर कोरियामध्ये मात्र एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळलेला नाही.\nमात्र असे असले तरी उत्तर कोरियामध्ये नागरिकांना कोरोनापासून बचाव करण्यासाठी काही सूचना केल्या जात आहेत.\nहुकूमशहा किम जोंग ऊन ची सत्ता असलेल्या उत्तर कोरियामध्ये नागरिकांना कुठलेही औषध डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय न घेण्याची सूचना देण्यात आली आहे.\nरोगप्रतिकार शक्ती वाढवणाऱ्या पदार्थांचे सेवन करण्याचा सल्ला कोरियन नागरिकांना देण्यात आला आहे.\nरोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी पारंपरिक भोजन घेण्याचा तसेच आहारात लसूण, कांदा अशा पदार्थांचा अधिक समावेश करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.\nगेल्या आठवड्यापासून जगभरात कोरोनाच्या फैलावाचा वेग मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. आतापर्यंत जगभरात कोरोनाचे 14 लाख रुग्ण सापडले आहेत. तसेच सुमारे 80 हजार जणांचा मृत्यू झाला आहे.\nउत्तर कोरियन जनतेचा बाहेरील जगाशी फारसा संबंध येत नाही. तसेच चीनमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर देशाच्या सर्व सीमा बंद केल्या होत्या. त्यामुळे उत्तर कोरिया कोरोनाच्या प्रकोपापासून बचावला आहे.\nकोरोना वायरस बातम्या उत्तर कोरिया किम जोंग उन\n उर्वशी ढोलकियाच्या फोटोंवरून नजर नाही हटणार\nअतिशय सुंदर आहे सोनू सूदची पत्नी, पाहा त्याच्या संपूर्ण कुटुंबियांचे फोटो\nया मराठी अभिनेत्रीच्या Hot and sexy अदा पाहून व्हाल क्रेझी\n‘रोडीज’ फेम रघुरामच्या चिमुकल्याचे फोटो व्हायरल, पाहा क्यूट फोटो\n'क्या खूब लगती हो बडी सुंदर दिखती हो', स्पृहा जोशीचे साडीतले फोटो पाहून तुम्हीही हेच म्हणाल..\n मराठमोळ्या हृता दुर्गुळेच्या साडीतील अदा पाहून व्हाल फिदा, म्हणाल- क्या बात\nLove Is Blind : मित्राची पत्नी अन् नातेवाईकाच्या प्रेमात पडलेत हे क्रिकेटपटू\nसानिया मिर्झाची 'मन की बात'; शोएबसोबत लग्न करण्यामागचं सांगितलं खरं कारण\nआलिशान घराची गरज कुणाला; सचिन तेंडुलकर, विराट कोहली यांच्या 'प्रायव्हेट जेट'चा थाटच न्यारा\nवाईटातून चांगलं; ... तर सहा महिन्यांत दोन वेळा होणार IPL स्पर्धा; क्रिकेटप्रेमींची चांदी\nशाहिद आफ्रिदीनं पुन्हा गरळ ओकली; भारतीयांबद्दल केलं वादग्रस्त विधान\nलाईफ झिंगालाला... क्रिकेट सामन्यांनी 'या' मुलींना बनवलं रातोरात स्टार\nCoronavirus: आरोग्य कर्मचाऱ्यांवरील कोरोनाचा धोका टळणार; वैज्ञानिकांनी बनवला ‘स्पेशल बॉडीगार्ड’\nCoronaVirus :चीनमध्ये दुसऱ्यांदा कोरोना विषाणूंचा वेगाने प्रसार; लक्षणांमध्ये होत आहेत 'हे' बदल\nकोरोनासोबत जगताना घरीच्याघरी 'अशी' सुरक्षितता बाळगाल; तरच इन्फेक्शनपासून लांब राहाल\ncoronavirus: लॉकडाऊनचे निर्बंध शिथील झाल्यावर घराबाहेर पडताना अशी घ्या स्वतची काळजी, अन्यथा...\n'ही' जीन्स असलेल���या लोकांना कोरोना विषाणूंचा धोका जास्त; संशोधनातून खुलासा\nCoronavirus : वस्तू किंवा सरफेसला हात लावल्यावर कोरोना पसरण्याबाबत नवा खुलासा, वाचा काय सांगते नवीन गाईडलाइन...\nशाळेशी कट्टी की बट्टी \nप्रसिद्ध ज्योतिषी बेजान दारुवाला यांचे निधन\nCoronaVirus : जिल्ह्यात 15 नव्या कोरोना बाधीत रुग्णांची भर\n सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल; २ जूनला सुनावणी\nमहापालिका आयुक्त तावरे यांची बदली; पी.शिवशंकर नवे आयुक्त\nप्रसिद्ध ज्योतिषी बेजान दारुवाला यांचे निधन\nउपेक्षित सचिन सावंतांनी अपेक्षित अभ्यासानंतरच बोलावे; आशिष शेलारांचा टोला\n सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल; २ जूनला सुनावणी\nहेलिकॉप्टरमधून येणार मानाच्या पालख्या; एका पालखीत असणार पाच वारकऱ्यांचा समावेश\nछत्तीसगडचे पहिले मुख्यमंत्री अजित जोगी यांचे निधन\nकर्नाटकात पुन्हा राजकीय संकट येडीयुराप्पांविरोधात २० आमदार बंडाच्या पवित्र्यात\n अमित शाहांची सर्व मुख्यमंत्र्यांसोबत बैठक\nCoronaVirus News : कोरोनाच्या लढ्यात आशेचा किरण देशात \"या\" 9 औषधांची केली जातेय चाचणी\nCoronaVirus News: दिवसभरात २,५९८ जणांना बाधा; कोरोना रुग्णसंख्या ५९,५४६ वर\nCoronaVirus News: धारावीत कोरोनाचा विळखा होतोय सैल; महापालिकेची मेहनत फळाला\nजगभरातील कोरोना व्हायरस अपडेट्स", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/videos/sports/1940328/kohli-baffled-by-reported-fall-out-with-rohit-sharma/", "date_download": "2020-05-29T12:55:48Z", "digest": "sha1:WANSS3W2OZVA4M2IGLZJ5PT3M4TJAUZF", "length": 8832, "nlines": 206, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Kohli ‘baffled’ by reported fall out with Rohit Sharma | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात ४५ हजार चाकरमानी दाखल\nमाथेरानमधील घोडय़ांसाठी अनंत अंबानींकडून खुराक\nरिक्षातूनही आता करोना रुग्णांची वाहतूक\nधुळ्यात पोलिसाला करोनाची लागण\nभाडय़ाची दुकाने रिकामी होण्यास सुरुवात\nरोहितसोबतच्या वादाच्या चर्चांवर विराट म्हणतो…\nरोहितसोबतच्या वादाच्या चर्चांवर विराट म्हणतो…\nप्रेक्षकांच्या पसंतीस का उतरते...\nसागर कारंडेला पहिल्यांदा साडीत...\nनारायण राणे अशी करायचे...\n‘नरेंद्र नंतर देवेंद्र’ मोहिमुळे...\nस्थलांतरितांना मदत करण्यामागे आईना...\nगिरीश कुबेरांनी वाङ्‌मयचौर्य केले का\nलोकसत्ता | साठीचा गझल.....\nमासिक पाळी म्हणजे काय\n३१ मे नंतर लॉकडाउन...\nप्रशांत दामलेंसोबत रंगली गप्पांची...\n‘माझ्यातही न्युनगंड होता,पण ‘;...\nविधानसभा निवडणुकीत एवढ्या नेत्यांना...\nदहावीच्या भूगोल पेपरसाठी मिळणार...\nदोन महिन्यांनंतर पिंपरी-चिंचवडमध्ये सलून सुरू...\nलोकसत्ता विश्लेषण | घोषणा...\nदुसऱ्यांदा युती सरकार का...\nइतिहास जिवंत ठेवणारी मुंबईतील...\nकारखान्यातील घातक रसायन थेट...\nविधानसभा निवडणुकीत शिवसेनेसोबची युती...\nलॉकडाउनमध्येही सायकलिंग अन् मॉर्निंग...\nमी कलाकार नसतो तर\nगर्लफ्रेण्डला भेटायला बिहारला जायचंय; बॉयफ्रेण्डच्या विनंतीवर सोनू सूद म्हणतो...\nअपेक्षा सोडली; अक्षय कुमारच्या 'पृथ्वीराज चौहान'चं भव्य सेट पाडणार\nविराटने अनुष्काला घटस्फोट द्यावा, भाजपा आमदाराची 'त्या' वादावरुन मागणी\n'तुमची नेहमी आठवण येते'; विलासरावांच्या जयंतीनिमित्त रितेश भावूक, पाहा व्हिडिओ\nफक्त एक काॅल करा; सोनू सूदचं स्थलांतरितांना मदतीचं आश्वासन\nबदलापूरची जांभळं पिकली झाडावरती..\nटाळेबंदीत बंदोबस्तासह गुन्हेगारीस आळा घालण्याचे आव्हान\nरिक्षातूनही आता करोना रुग्णांची वाहतूक\nसांस्कृतिक नगरांमधल्या कट्टय़ांचा ऑनलाइन आविष्कर\nमाथेरानमधील घोडय़ांसाठी अनंत अंबानींकडून खुराक\nमासळी लिलाव बाजार बंद\nसुविधाच नसताना ऑनलाइन शिक्षणाचा घाट\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\nVIDEO: गिरीश कुबेरांनी वाङ्‌मयचौर्य केले का", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/entertainment/entertainment-news/television-news/agnihotra-2-marathi-serial-sharad-ponkshe-will-play-mahadev-agnihotri/articleshow/71772231.cms", "date_download": "2020-05-29T14:28:41Z", "digest": "sha1:MGQ36IRDNMMEFR2T366HY2PFT3T7VCSS", "length": 12156, "nlines": 101, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमहादेव अग्निहोत्री पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला\n'अग्निहोत्र -२' मालिकेची घोषणा झाल्यापासून प्रेक्षकांना मालिकेत नवीन काय घडणार या विषयी उत्सुकता लागली आहे. अग्निहोत्रच्या नव्या पर्वात नवीन कथा आहे. कथेप्रमाणेच मालिकेत नवे चेहरेही दिसणार का असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. नुकताच वाहिनीनं एक प्रोमो शेअर केला आहे. यात अभिनेते शरद पोंक्षे दिसत आहेत. अग्निहोत्रच्या नव्या पर्वात शरद पोंक्षे यांची भूमिका कायम राहणार आहे.\nमुंबईः 'अग्न��होत्र -२' मालिकेची घोषणा झाल्यापासून प्रेक्षकांना मालिकेत नवीन काय घडणार या विषयी उत्सुकता लागली आहे. अग्निहोत्रच्या नव्या पर्वात नवीन कथा आहे. कथेप्रमाणेच मालिकेत नवे चेहरेही दिसणार का असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. नुकताच वाहिनीनं एक प्रोमो शेअर केला आहे. यात अभिनेते शरद पोंक्षे दिसत आहेत. अग्निहोत्रच्या नव्या पर्वात शरद पोंक्षे यांची भूमिका कायम राहणार आहे.\nशरद पोंक्षे यांनी अग्निहोत्रच्या पहिल्या पर्वात महादेव ही व्यक्तिरेखा साकारली होती. मालिकेनं शेअर केलेल्या प्रोमोत अग्निहोत्र्यांचा वाडा, गणपतीचं मंदिर आणि मंदिरासमोर बसलेले महादेव अग्निहोत्री यांची एक झलक पाहायला मिळतेय. 'अग्निहोत्र-२'मध्ये सप्तमातृकांचे रहस्य उलगडणार आहे. याआधीच्या पर्वात आठ गणपतींचे रहस्य होते. नुकतीच मालिकेच्या चित्रीकरणाला सुरूवात झाली आहे. पण, मालिका कधी प्रसारित होणार हे मात्र अद्याप कळलेलं नाही.\nवाचाः नवी रहस्य उलगडणार; अग्निहोत्र २ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n'अग्निहोत्र' मालिकेच्या पहिल्या पर्वाप्रमाणेच याही पर्वाची कथा श्रीरंग गोडबोले यांची असून भीमराव मुडे दिग्दर्शन करणार आहेत. '१० वर्षांचा काळ लोटला तरी अद्यापही 'अग्निहोत्र' ही मालिका प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. प्रेक्षकांच्या प्रेमापोटीच पुन्हा या मालिकेच्या निर्मितीचा विचार आम्ही केला. अभ्यासपूर्ण लेखन आणि दिग्दर्शनाची जोड देऊन एक उत्तम कलाकृती आम्ही घेऊन आलो आहोत. 'असं स्टार प्रवाहचे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडेंनी सांगितलं.\nशरद पोंक्षेंनी कर्करोगावर यशस्वीपणे मात करत पुन्हा कलाविश्वात पुनरागमन केलंय. गेल्या डिसेंबरपासून ते कर्करोगावर उपचार घेत होते. औषधोपचार आणि किमोथेरपीनं त्यांनी कर्करोगावर मात केली आहे. सध्या ते 'हिमालयाची सावली' या नाटकात काम करताहेत. ज्येष्ठ नाटककार वसंत कानेटकर यांच्या 'हिमालयाची सावली' नाटकात डॉ. श्रीराम लागू यांनी गाजवलेली नानासाहेबांची भूमिका अभिनेते शरद पोंक्षेंनी साकारली आहे.\nवाचाः अभिनेते शरद पोंक्षे यांची कर्करोगावर यशस्वी मात\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\n‘श्री गणेश’ ही मालिक�� पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला...\nमालिकेतली आसावरी खऱ्या आयुष्यातही आहे सुगरण...\nशर्मिष्ठा राऊतला नेटकरी म्हणाले कामवाली मावशी...\nबिग बॉस फेम पराग कान्हेरे अडकला विवाहबंधनात...\n'या' दोन जुन्या मराठी मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटी...\n'तारक मेहता...'मधली सोनू PM मोदींना भेटते तेव्हा...महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nसतीश राजवाडे शरद पोंक्षे अग्निहोत्र-२ Sharad Ponkshe Agnihotra 2\nकरण जोहरच्या गाण्याने मुलांची वाढली डोकेदुखी\nसोनाक्षीने आईसाठी घेतली मेहनत; दिलं स्पेशल गिफ्ट\nGDP वृद्धीला ब्रेक; 'करोना'पाठोपाठ अर्थव्यवस्थेवर महामंदीचे संकट\nप्रसिद्ध ज्योतिषी बेजन दारूवाला यांचे निधन; करोनामुळे मृत्यू\nनिर्बंधाचा अमेरिकेनेही विचार करावा; हाँगकाँग सरकारचा इशारा\nप्रसिद्ध गीतकार योगेश गौर यांचं वयाच्या ७७ व्या वर्षी निधन\nमोदी सरकार २.० : या निर्णयांनी गाजवलं पहिलं वर्ष\n करोनाचे संकट नष्ट करण्यासाठी मंदिरात दिला नरबळी\nविद्या बालननं केली 'नटखट' या शॉर्ट फिल्मची निर्मिती\nडोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटला ट्विटरचा पुन्हा आक्षेप\nचार वर्षात तयार झाला 'हा' चित्रपट; ५ जूनला होणार प्रदर्शित\nया १३ शहरांनी संपूर्ण देशाची चिंता वाढवली\nप्रसिद्ध ज्योतिषी बेजन दारूवाला यांचे निधन; करोनामुळे मृत्यू\n३ हजार रुपयांच्या डिस्काउंटवर मिळतोय हा जबरदस्त फोन, पाहा किंमत\nसकाळी रिकाम्या पोटी पाण्यासह कच्चे लसूण खा, या गंभीर आजारांचा धोका होईल कमी\nव्यावसायिक अभ्यासक्रम शुल्क: मुंबई हायकोर्टाचा राज्य सरकारला दणका", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.manogat.com/taxonomy/term/217", "date_download": "2020-05-29T13:04:56Z", "digest": "sha1:JQMPRD5MN6EOG5DYNDZTYAH2GOWMLXD2", "length": 3773, "nlines": 77, "source_domain": "www.manogat.com", "title": "मध्यपूर्व | मनोगत", "raw_content": "\nपाककृती पालकाची हाटून भाजी\nपाककृती पौष्टिक खज़ुराचे लोलीपोप\nctrl_t ने कुठेही बदला.\nपरवलीचा नवा शब्द मागवा\nह्यावेळी ६ सदस्य आणि ४५ पाहुणे आलेले आहेत.\nसध्या एकही आगामी कार्यक्रम नाही.\nआता मनोगतावर सर्व ठिकाणी लेखन करताना शुद्धलेखन चिकित्सेची सुविधा उपलब्ध आहे, तिचा लाभ घ्यावा.\nतुम्ही मराठीसाठी काय करता \nमराठी शब्द हवे आहेत - १३\n२०१३ च्या दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवण्याचे आवाहन\nमराठी माती - मराठी माणसं - मराठी मती - मराठी मानसं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://ma.dll-rehab.com/file/bass.net.dll/29083.html", "date_download": "2020-05-29T12:40:50Z", "digest": "sha1:47UMAPEY3SZL2N4KSKOIL55N42CANDJ4", "length": 3494, "nlines": 79, "source_domain": "ma.dll-rehab.com", "title": "Bass.net.dll - GTA 5 - dll-rehab.com", "raw_content": "\nफाईलचा आकार: 0.63 Mb\nकसे प्रतिष्ठापीत करायचे bass.net.dll:\nप्रत फाइल bass.net.dll कार्यक्रम स्थापना निर्देशिका विनंती आहे की bass.net.dll.\nते कार्य करत नाही तर, आपण कॉपी लागेल bass.net.dll तुमची प्रणाली निर्देशिकेत. मुलभूतरित्या, हे आहे:\nआपण वापरत असल्यास 64-bit विंडोज आवृत्ती, आपण देखील कॉपी पाहिजे bass.net.dll to C:\\Windows\\SysWOW64\\\nमूळ फाइल्स बॅकअप प्रत करू\nकोणत्याही विद्यमान फाइल खोडून पुन्हा\nआपला संगणक रीबूट करा.\nसमस्या अजूनही घडल्यास, खालील गोष्टी करू:\nWindows प्रारंभ मेनू उघडा आणि निवडा \"Run...\".\nअध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक टाइप करा आणि Enter ढकलणे (किंवा तुम्ही विंडोज मला, कमांड टाईप वापरत असल्यास)\nतुम्ही मला आढळणार नाही तर विंडो संचयीका मध्ये खालिल प्रयत्न: विंडोज प्रारंभ मेनू उघडा आणि निवडा \"Run...\".\nअध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक टाइप करा आणि Enter ढकलणे (किंवा तुम्ही विंडोज मला वापरत असल्यास, कमांड टाईप)\nया फाईल इतर आवृत्ती:\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=7812", "date_download": "2020-05-29T12:54:28Z", "digest": "sha1:RTBWFIUM72Y5AOUNUQV7NH5XKHGCXUX4", "length": 10448, "nlines": 77, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nVNX मराठी न्यूज चॅनल\nगृह विलगीकरण म्हणजे काय \nविद्युत तारांच्या स्पर्शाने बिबट व वानराचा मृत्यू , एकलपूर जवळील घटना\nडॉ. आर.जी. आनंद यांच्या अध्यक्षतेखाली उद्या बाल हक्कांबाबत जन सुनावणी\nपोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिली पुरग्रस्त कोठी गावाला भेट\nचंद्रपूर जिल्ह्यातील सहा विधानसभा क्षेत्रातून निवडणूकीच्या रिंगणात असलेले उमेदवार आणि त्यांची चिन्हे\nकोरची येथील शेतकऱ्याचे धान पुंजने जळून लाखोंचे नुकसान\nराष्‍ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांचा पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा, भाजपमध्ये प्रवेश करणार\nमुसळधार पावसामुळे गडचिरोली शहर जलमय\nगडचिरोली - आष्टी राष्ट्रीय महामार्गाच्या कामाची निविदा निघाली, लवकरच कामाला सुरुवात होणार\nशेतकऱ्यांकडून पैसे परत घेण्याचा गोंडवाना विद्यापीठाच्या सिनेटच्या सभेत ठराव मंजूर\nभारत सरकाच्या कल्याणकारी योजना विषयावर कार्यशाळेचे आयोजन\nकर्जमुक्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी शे���क-यांनी बँक खाते आधार संलग्न करण्याचे आवाहन\nशिवसेनेने जाहीर केली ७० उमेदवारांची पहिली यादी\nपर्यावरण संतुलनासाठी वन्यजीव व मानवातील संघर्ष थांबवावा\nबनावट धनादेश आणि खोट्या सह्यांच्या सहाय्याने जिल्हा परिषदेला घातला २ कोटी ८६ लाखांचा गंडा\n भ्रष्ट अधिकाऱ्याच्या घरातून २ लाख कोटींची रोकड , १३ टन सोने जप्त\nचोरावर ज्याची नजर, त्यालाच घेवून पसार झाला चोर\nकुझेमर्का - येरदडमी जंगल परिसरात पोलिस - नक्षल चकमक\n'पॅन' नंतर आता आधार' ला जोडणार मतदार ओळखपत्र\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री , काँग्रेस नेत्या शीला दीक्षित यांचे निधन\nभंडारा जिल्हयात दोन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह : जिल्हाधिकारी एम. जे. प्रदीपचंद्रन\nअहेरी - सिरोंचा महामार्गाची दरवर्षीप्रमाणे यंदाही झाली दैनावस्था, वाहनधारक कमालीचे त्रस्त\n१२ लाखाहून अधिक बांधकाम कामगारांना प्रत्येकी २ हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य मिळणार : राज्य सरकारची घोषणा\nआयकर भरणाऱ्याला दिला जात आहे चक्क बिपीएल योजनेचा लाभ\nग्रामपंचायत मधूनच सरपंचाची निवड होणार : विधानसभेत विधेयक मंजूर\nउच्च न्यायालयाने अरून गवळीला तिन दिवसात नागपूर गाठण्याचे दिले आदेश\nमा दंतेश्वरी दवाखान्यात रक्तदान शिबीर , ३३ जणांनी केले रक्तदान\nसोमनपल्ली येथील बोगस बी. टी. बियाण्यांसह ३३ पोती तांदूळ जप्त : एकास अटक, आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी, एक आरोपी फरार\nराज्यात अंडी, कोंबडी, मटणची विक्री खुली असून त्यावर कोणतेही बंधन नाही : अजित पवार\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची उंची ३५० फूट होणार : मंत्रिमंडळाचा निर्णय\nनागझिरा अभयारण्यातील पक्षी, निसर्गचित्रांसह ‘डेक्कन क्वीन’ एक्सप्रेस रवाना\nउद्या रविवारी औषधी दुकाने वगळता संपूर्ण बाजारपेठ राहणार बंद\nआज गडचिरोली नगर परिषदेच्या मलनिस्सारण योजना प्लाॅट बांधकामाचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते भूमिपूजन\nगडचिरोली येथील इंदिरा गांधी चौकात पलटला ट्रक\nराज्यातील संगणक परिचालक १९ ऑगस्ट पासून बेमुदत कामबंद आंदोलन करणार\nहिमाचल प्रदेशात गेस्ट हाऊसची इमारत कोसळली भारतीय सेनेचे ३० ते ३५ जवान दबल्याची भीती\nनारकसा येथे पोलीस- नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीची दंडाधिकारीय चौकशी सुरू\nनाशिकमध्ये परदेशातून आलेले कोरोनाचे चार संशयित रुग्ण फरार\nशौचालय नसल्याच्��ा कारणाने ग्रामपंचायत डोंगरगाव (भुसारी) येथील उपसरपंच सौ. भाग्यश्री भगवान ढोरे पदावरून पायउतार\n१ ऑक्टोबर पासून वाहन परवाना आणि आर सी बदलणार\nबिहारमध्ये सामूहिक बलात्कारानंतर गोळ्या झाडून केली मुलीची हत्या\nनिवडणूकीच्या कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी कोठीचे ग्रामसेवक मेना यांच्यावर गुन्हा दाखल\nकेंद्र सरकार आणणार नवी योजना, दिवसा विजेचा दर कमी तर रात्री अधिक\nमनोज मुकुंद नरवणे यांनी भारतीय सैन्याच्या लष्करप्रमुखपदाचा पदभार स्वीकारले\n९० टक्के असलेल्या समाजाच्या हाती सत्ता हवी : प्रा. मोहन गोपाल\nराष्ट्रनिर्मितीच्या प्रक्रियेत भारतीय नौदलाची भूमिका महत्त्वपूर्ण : राष्ट्रपती रामनाथ कोविंद\nखड्ड्यांमुळे कोरची - भीमपुर मार्गाची दुरवस्था\nगडचिरोली जिल्ह्यातील प्रकल्प मार्गी लावण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशिल : ना. देवेंद्र फडणवीस\nअवैध दारू व्यवसायिकांकडूनच होत आहे दारूबंदी कायम ठेवण्याची मागणी\nखड्ड्यांना आले तलावाचे स्वरूप\nदेशाच्या नव्या लष्करप्रमुखपदी महाराष्ट्राचे सुपुत्र ले.जनरल मनोज नरवणे यांची निवड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.hindujagruti.org/marathi/news/40249.html", "date_download": "2020-05-29T15:02:22Z", "digest": "sha1:B44KD5OVTJYBQOIWRXDH5RBMHFOT7AMN", "length": 21495, "nlines": 222, "source_domain": "www.hindujagruti.org", "title": "लव्ह जिहाद विषयी घराघरांत जनजागृती करणे आवश्यक ! – कु. रसिका वरूडकर, शिवव्याख्यात्या - हिंदु जनजागृती समिती", "raw_content": "\nहिंदु संघटना आणि पक्ष\nगोवंश रक्षणासाठी कसे प्रयत्न करायचे \nहिंदु धार्मिक परंपरा रक्षण\nश्री सिद्धीविनायक मंदिर समितीचा भ्रष्टाचार\nपंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान\n‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’त काेट्यावधी रुपयांचा घाेटाळा\nहिंदु नेता – कार्यकर्ता\nतुम्ही काय करू शकता\nहिंदु संघटना आणि पक्ष\nगोवंश रक्षणासाठी कसे प्रयत्न करायचे \nहिंदु धार्मिक परंपरा रक्षण\nश्री सिद्धीविनायक मंदिर समितीचा भ्रष्टाचार\nपंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान\n‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’त काेट्यावधी रुपयांचा घाेटाळा\nहिंदु नेता – कार्यकर्ता\nतुम्ही काय करू शकता\nमुख पृष्ठ > News > लव्ह जिहाद विषयी घराघरांत जनजागृती करणे आवश्यक – कु. रसिका वरूडकर, शिवव्याख्यात्या\nलव्ह जिहाद विषयी घराघरांत जनजागृती करणे आवश्यक – कु. रसिका वरूडकर, शिवव्याख्यात्या\nमानखुर्द येथे शिवपुत्र युवा प्रतिष्ठान आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने धर्मजागृती सभा आणि शिवभक्त मेळावा\nसभेला उपस्थित धर्माभिमानी आणि शिवभक्त\nनवी मुंबई : लव्ह जिहाद ही समस्या दिवसेंदिवस उग्र बनत चालली आहे. सहस्रो हिंदु युवती याला बळी पडत आहेत. एकट्या सोलापूर जिल्ह्यात ७२ सहस्र युवती लव्ह जिहादच्या बळी ठरल्या आहेत. ‘लव्ह जिहाद’ केवळ हिंदु मुलींपर्यंतच थांबत नसून हिंदु मुलेही याला बळी पडू लागली आहेत. अनेक हिंदु मुलांना मुसलमान मुलींनी प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांच्याशी लग्न केले आणि नंतर त्यांना बलपूर्वक मुसलमान बनवण्यात आले आहे. त्यामुळे लव्ह जिहादविषयी घराघरांत जागृती करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन शिवव्याख्यात्या कु. रसिका वरूडकर यांनी मानखुर्द येथे केले. शिवपुत्र युवा प्रतिष्ठान आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने धर्मजागृती सभा आणि शिवभक्त मेळावा महाराष्ट्रनगर, मानखुर्द येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात आयोजित करण्यात आला होता. या वेळी प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. या प्रसंगी व्यासपिठावर हिंदु जनजागृती समितीचे वक्ते श्री. प्रसाद वडके, शिवसेना नगरसेविका सौ. ऋतुजा तारी, समाजसेवक श्री. हृदयनाथ तारी उपस्थित होते.\nछत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि प्रेरणामंत्र म्हणून सभेला प्रारंभ झाला. या सभेला २०० धर्मप्रेमी उपस्थित होते. या सभेसाठी श्री. किरण कदम, श्री. सुनील डांगरे आणि शिवपुत्र युवा प्रतिष्ठानचे कार्यकर्ते यांनी विशेष परिश्रम घेतले.\nया प्रसंगी कु. रसिका वरूडकर पुढे म्हणाल्या, ‘‘हिंदु मुली किंवा मुले लव्ह जिहादला बळी पडण्याचे कारण म्हणजे हिंदूंना धर्मशिक्षण दिले जात नाही. अन्य पंथीय त्यांच्या मुलांना धर्मशिक्षण देतात. हिंदु मुले मात्र आता ख्रिसमस आल्यावर लाचार होऊन त्यांच्या टोप्या घालून ख्रिस्ती सण साजरे करतील. हिंदूंना धर्मशिक्षण देऊन त्यांच्यात जनजागृती करणे आवश्यक आहे. त्यामुळेच युवकांनी आठवड्यातून किमान एक तास धर्मशिक्षणासाठी देणे आवश्यक आहे.’’\nमार्गदर्शन करतांना श्री. प्रसाद वडके\nश्री. प्रसाद वडके म्हणाले, ‘‘मंदिरांचे सरकारीकरण, देवतांचे विडं��न, राष्ट्रपुरुषांच्या इतिहासाचे विडंबन, धर्मांतर, बांगलादेशींची घुसखोरी, वाढता आतंकवाद आदी समस्या हिंदूंसमोर निर्माण झाल्या आहेत. त्यांवर पाय म्हणून सर्वांनी सतर्क राहून धर्मशिक्षित होणे आवश्यक आहे.’’\nसमाजसेवक हृदयनाथ तारी यांनी आपण सर्व भगव्याचे पाईक असल्याचे सांगून ‘हिंदुत्वाच्या या कार्यासाठी नेहमीच सहकार्य करत राहू’, असे आश्‍वासन दिले. या वेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. पृथ्वीराज सरगर यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या वधाची माहिती पद्यपंक्तींत विषद केली. अन्य कार्यकर्त्यांनी रायगड किल्ल्यावर ३२ मण ‘सुवर्ण सिंहासन’ पुनर्स्थापित करण्याचे महत्त्व सांगितले.\nसंदर्भ : दैनिक सनातन प्रभात\nकार्यक्रमशिवप्रतिष्ठानशिवसेनाहिंदु जनजागृती समितीहिंदु संघटना आणि पक्ष\nख्रिस्ती मिशनर्‍यांच्या दबावामुळे कन्याकुमारी येथील भारतमातेची झाकलेली मूर्ती हिंदूंच्या विरोधानंतर पूर्ववत्\n‘सेक्युलॅरिझम्’च्या नावाखाली चालू असलेले हिंदूंचे हनन रोखण्यासाठी हिंदु राष्ट्र आवश्यक \nमंंदिर सरकारीकरण : देवनिधीची लूट करणारी हिंदुद्वेषी व्यवस्था \n‘हलाल जिहाद’मुळे यापुढील काळात हिंदूंच्या अस्तित्वाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे : मनोज खाडये\nहिंदु जनजागृती समितीकडून पूर्व आणि पूर्वोत्तर भारतात ‘ऑनलाईन’ उपक्रमांचे आयोजन\nप्रभु श्रीरामांना काल्पनिक घोषित करणार्‍या काँग्रेसचा डोळा हिंदु मंदिरांतील सोन्यावर \nfeaturednews अंतरराष्ट्रीय अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन आक्रमण इतिहासाचे विकृतीकरण इसिस काश्मीर प्रश्न ख्रिस्ती गणेशोत्सव गोरक्षण गोहत्या चित्रपट देवतांचे विडंबन धर्मांध पोलीस बजरंग दल भाजपा भ्रष्टाचार मंदिरे वाचवा मार्गदर्शन रणरागिणी शाखा रामजन्मभूमी राष्ट्रीय राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राष्ट्रीय हिंदु आंदोलन लव्ह जिहाद विडंबन विश्व हिंदु परिषद शिवप्रतिष्ठान शिवसेना सनातन संस्था समितीकडून निवेदन हिंदु अधिवेशन हिंदु जनजागृती समिती हिंदु धर्म हिंदु राष्ट्र हिंदु राष्ट्र-जागृती सभा हिंदु विधिज्ञ परिषद हिंदु विराेधी हिंदु संघटना आणि पक्ष हिंदूंचा विरोध हिंदूंचे धर्मांतरण हिंदूंच्या समस्या हिंदूंवरील अत्याचार हिंदूंसाठी सकारात्मक\nहिंदु जनजागृती समितीची स्थापना घटस्थापनेच्या शुभदिनी म्हणजेच ७ आॅक्टोबर २००२ या दिवशी करण्यात आली. धर्मशिक्षण, धर्मजागृती, धर्मरक्षण, राष्ट्ररक्षण आणि हिंदूंची एकजूट हे समितीचे मुख्य ध्येय आहे.\nहिंदु संघटना आणि पक्ष\nगोवंश रक्षणासाठी कसे प्रयत्न करायचे \nहिंदु धार्मिक परंपरा रक्षण\nश्री सिद्धीविनायक मंदिर समितीचा भ्रष्टाचार\nपंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान\n‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’त काेट्यावधी रुपयांचा घाेटाळा\nहिंदु नेता – कार्यकर्ता\nतुम्ही काय करू शकता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://worldwarthird.com/index.php/2018/04/25/commander-of-us-central-command-visits-israel-amid-iran-increased-activities-in-syria-marathi/", "date_download": "2020-05-29T12:17:08Z", "digest": "sha1:YTXHL4BPQVCJIX2CU3HDS7FAZL67ACJ7", "length": 19685, "nlines": 159, "source_domain": "worldwarthird.com", "title": "सिरियातील इराणच्या वाढत्या हालचालींच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिकेचे ‘सेंटकॉम’प्रमुख इस्रायल भेटीवर", "raw_content": "\nवॉशिंग्टन - उघुरवंशी इस्लामधर्मियों पर चीन कर रहें बेरहम अत्याचारों की अमरिकी संसद ने गंभीरता…\nवॉशिंग्टन - उघुरवंशीय इस्लामधर्मियांवर चीन करीत असलेल्या अनन्वित अत्याचारांची गंभीर दखल अमेरिकेच्या संसदेने घेतली आहे.…\nवॉशिंग्टन - कोरोना वायरस की महामारी का फ़ैलाव करके चीन ने जानबूझकर हज़ारों अमरिकी नागरिकों…\nवॉशिंग्टन/तेहरान – ईरान नागरी परमाणु समझौते का उल्लंघन कर रहा होने का आरोप कर अमरीका…\nवॉशिंग्टन/तेहरान – इराण नागरी अणुकराराचे उल्लंघन करीत असल्याचा आरोप करुन अमेरिकेने बुधवारी इराणवरील निर्बंधांचा फास…\nदमास्कस - अमरीका ने पॅट्रियॉट हवाई सुरक्षा यंत्रणा सिरिया के ईशान्य भाग में तैनात की…\nवॉशिंग्टन - चीनने कोरोनाव्हायरसची साथ फैलावून हजारो अमेरिकी नागरिकांची जाणीवपूर्वक हत्या घडवली, असा घणाघाती आरोप…\nदमास्कस - अमेरिकेने पॅट्रियॉट हवाई सुरक्षा यंत्रणा सिरियाच्या ईशान्य भागात तैनात केली आहे. सिरियन कुर्दांच्या…\nसिरियातील इराणच्या वाढत्या हालचालींच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिकेचे ‘सेंटकॉम’प्रमुख इस्रायल भेटीवर\nजेरूसलेम – अमेरिकेच्या ‘सेंट्रल कमांड’चे प्रमुख जनरल ‘जोसेफ वोटेल’ यांनी तातडीने इस्रायल भेट देऊन इस्रायलच्या वरिष्ठ लष्करी अधिकार्‍यांशी चर्चा केली. या भेटीचे तपशील उघड झाले नसले तरी सिरियातील लष्करी मोहीमेची जबाबदारी असलेल्या जनरल वोटेल सिरियातील घडामोडींच्य��� पार्श्‍वभूमीवर इस्रायलला तातडीची भेट दिल्याचे दिसत आहे.\nजनरल वोटेल यांच्या या इस्रायल भेटीबाबत गोपनियता राखण्यात आली आहे. अमेरिका तसेच इस्रायली सुरक्षा यंत्रणांनी जनरल वोटेल यांच्या या इस्रायल भेटीविषयी बोलण्याचे टाळले. पण इस्रायलमधील एका वृत्तवाहिनीने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, जनरल वोटेल सोमवारी इस्रायलमध्ये दाखल झाले असून त्यांनी इस्रायलचे संरक्षणदलप्रमुख जनरल ‘गादी एश्केनोत’ तसेच इस्रायलचे सुरक्षा सल्लागार ‘मिर बेन-शाबात’ आणि इतर वरिष्ठ लष्करी अधिकार्‍यांची भेट घेतली.\nगेल्या काही दिवसांपासून सिरियातील इराणच्या हालचालींच्या पार्श्‍वभूमीवर जनरल वोटेल इस्रायलमध्ये दाखल झाले आहेत, असा दावा इस्रायली माध्यमे करीत आहेत. गेल्या आठवड्यात सिरियात झालेल्या हवाई हल्ल्यात इराणचे तीन लष्करी तळ बेचिराख झाले होते. पुढच्या काळात सिरियातील इराणच्या तळावर असेच घणाघाती हल्ले चढविले जातील, असे इस्रायलने बजावले होते. तर इस्रायलच्या या हल्ल्यांना इराण भयंकर प्रत्युत्तर देईल, असे सांगून याची तयारी पूर्ण झाल्याची धमकी इराणने दिली आहे.\nयामुळे इस्रायल आणि इराणमध्ये कुठल्याही क्षणी भीषण संघर्षाचा भडका उडेल अशी स्थिती आहे. जर या दोन देशांमध्ये युद्ध पेटले तर कुठलाही आखाती देश या युद्धापासून दूर राहू शकत नाही, असा इशारा वरिष्ठ लष्करी अधिकारी आणि विश्‍लेषक सातत्याने देत आहेत. मुख्य म्हणजे इस्रायल व इराण देखील अशीच शक्यता वर्तवित असून एकमेकांचा विनाश घडवून आणण्याच्या गर्जना करीत आहेत. या संघर्षात रशिया इराणच्या बाजूने उभा असून त्यामुळे या संघर्षाची व्याप्ती अनेकपटींनी वाढू शकते.\nया पार्श्‍वभूमीवर सिरियातील अमेरिकेच्या लष्करी मोहिमेची जबाबदारी सांभाळणार्‍या जनरल वोटेल यांच्या इस्रायल भेटीच्या मागे बरेच काही दडलेले असावे, असे संकेत मिळत आहेत.\nगोलानवरील हल्ल्यानंतर इस्रायलची सिरियाच्या लष्करी तळांवर कारवाई\nइस्रायलच्या ताब्यातील गोलान टेकड्यांच्या सीमारेषेत सिरियातून मॉर्टर्सचे हल्ले झाले. यानंतर इस्रायलने सिरियन लष्कराच्या तळांवर हवाई हल्ले चढवून त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले. ‘इस्रायलचे सार्वभौमत्व किंवा इस्रायली जनतेची सुरक्षा धोक्यात टाकणार्‍या हल्ल्यांना इस्रायल असेच प्रत्युत्तर देईल. इस्रायलच्या गोलान टेकड्यांवर होणार्‍या हल्ल्यांसाठी सर्वस्वी सिरियन राजवट जबाबदार असेल’, असा इशाराही इस्रायलच्या लष्कराने दिला आहे.\nइस्रायलच्या लष्कराने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार सोमवारी उशीरा गोलान टेकड्यांच्या सीमारेषेतील इस्रायली सैनिकांच्या चौकीजवळ मॉर्टर हल्ले झाले. गेल्या वर्षभरात सिरियाच्या सीमारेषेतून इस्रायलच्या गोलान टेकड्यांच्या भागात होणार्‍या हल्ल्यांच्या घटना वाढल्या आहेत. या हल्ल्यांमागे सिरियन लष्कर तसेच सिरियात दबा धरुन बसलेले इराणचे लष्कर आणि हिजबुल्लाहचे दहशतवादी जबाबदार असल्याचा आरोप इस्रायलने केला होता.\nया बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:\nअमेरिकेबरोबर युद्ध झाले तरच चीनचे ‘साऊथ चायना सी’वरील नियंत्रण सुटेल – अमेरिकेच्या अ‍ॅडमिरल डेव्हिडसन यांचा इशारा\nसीरिया में ईरान के बढ़ते गतिविधियों की पृष्ठभूमी पर अमेरीका के ‘सेंटकॉम’ प्रमुख इस्रायल दौरे पर\nअमेरिका-ब्रिटन व चीन-रशिया यांच्यात आर्थिक स्तरावर तिसरे महायुद्ध सुरू झाले आहे – रशियन विश्‍लेषकाचा दावा\nमॉस्को - अमेरिकेत सध्या संपूर्ण व्यवस्था…\nपंतप्रधान हरिरी यांच्या राजीनाम्यानंतर लेबेनॉनची अराजकाच्या दिशेने वाटचाल – लेबेनॉनमधील राजकीय विश्‍लेषकाची चिंता\nबैरूत - ‘लेबेनीज जनतेच्या मागणीप्रमाणे…\nदुनिया भर की ६० प्रतिशत जनता ‘वुहान कोरोना व्हायरस’ के चपेट में फंसेगी – हॉंगकॉंग के नामांकित विशेषज्ञ का इशारा\nहॉंगकॉंग/बीजिंग - ‘वुहान कोरोना व्हायरस’…\n‘साऊथ चायना सी’तील चीनच्या वाढत्या हालचालींच्या पार्श्‍वभूमीवर – अमेरिका सिंगापूरला ‘एफ-३५’ पुरविणार\nवॉशिंग्टन - आग्नेय आशियातील सर्वात महत्त्वाचा…\nभारत का हमला होने के डर से पाकिस्तानी वायुसेना की गतिविधियों में बढोतरी\nइस्लामाबाद - अपने लडाकू विमानों का महामार्ग…\nपश्‍चिमी देशों के साथ किए परमाणु समझौता का उल्लंघन करके ईरान ने फोर्दो एटमी केंद्र कार्यरत किया\nतेहरान/वॉशिंगटन - परमाणु समझौता तोडकर…\nनाटो व युरोपिय महासंघाच्या सदस्यत्वासाठी युक्रेनने राज्यघटनेत दुरुस्ती केली – रशियाला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न\nकिव्ह - युरोपिय महासंघ व नाटोत सामील होणे…\nअमरिकी संसद में उघुर बिल पारित; तिब्बत की आज़ादी का विधेयक भी हुआ पेश\nअमेरिकेच्या संसदेत उघुर बिल मंजूर, तिबेटच्या स्वातंत्र्याचे विधेयक सादर\n‘कोरोना वायरस’ के ज़रिये चीन ने हज़ारों अमरिकन्स की हत्या करवाई – लेखक विश्‍लेषक गॉर्डन चँग का आरोप\nअमरीका ने ईरान पर निर्बंधों का शिकंजा और ज़ोर से कसा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://kalamnaama.com/2019/08/unnao-rape-case-supreme-court-orders-crpf-security-25-lakhs-compensation/", "date_download": "2020-05-29T13:01:07Z", "digest": "sha1:AUBTC476C7FIBTQNUKIANTOPXHDPH3BL", "length": 5416, "nlines": 83, "source_domain": "kalamnaama.com", "title": "उन्नाव बलात्कार प्रकरण: पीडितेला २५ लाखांची नुकसान भरपाई – Kalamnaama", "raw_content": "\nउन्नाव बलात्कार प्रकरण: पीडितेला २५ लाखांची नुकसान भरपाई\nउन्नाव बलात्कार प्रकरणात पीडितेला २५ लाखांची नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. राज्यसरकार ही नुकसान भरपाई देणार आहे. पीडितेने लिहिलेल्या पत्राची सर्वोच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली. अनेक महत्वाचे आदेश दिले आहेत. तसंच पुढच्या पाच सुनावण्या दिल्लीत हलवण्याचे आदेशही सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे. येत्या ४५ दिवसांत या प्रकरणाची सुनवाई पूर्ण करण्याचे ही आदेश न्यायालयाने दिले आहेत.\nपीडिताने सरन्यायाधीश रंजन गोगोई यांना पत्र लिहिलं होतं. या पत्रात पीडितेने आरोपींकडून सतत धमक्या येत असल्याची ही माहिती दिली आहे.\nयावेळी मुख्य न्यायाधीशांकडे पीडित मुलीचा वैद्यकीय अहवाल ही देण्यात आला. पीडितेला हवं असेल तर उपचारासाठी दिल्ली येथे घेऊन जाता येईलं असं न्यायाधीशांनी सांगितलं. तसंच पीडितेच्या वकीलांना अतिरिक्त पोलीस संरक्षण देण्याचे निर्देशही न्यायालयाने यावेळी दिले आहेत.\nPrevious article देशात भाजप श्रीमंत पक्ष\nNext article हाफ पँटमुळे अजय देवगण झाला ट्रोल\nप्लेग, करोना, चापेकर आणि रँड…\nकरोना व्हायरस : ७ दिवस सरकारी कार्यालयं बंद राहणार\nकरोना: लांबपल्याच्या २३ एक्स्प्रेस गाड्या रद्द\nकरोना: मध्य आणि पश्चिम रेल्वे प्लॅटफॉर्म तिकिट १० वरुन ५० रुपये\nविधानसभेत भाजप मात्र स्वतंत्रपणे लढण्याच्या तयारीत : देवगड व सावंतवाडी मतदारसंघावर दावा\nलोकसभा निवडणूका संपल्यानंतर विधानसभा निवडणूका लवकरच होणार आहेत लोकसभेच्या निवडणुकीत भाजपसेना युती असतानाच …\nकाय आहे प्रज्ञा ठाकूरच्या शपथपत्रात \nमित्रांनो, सद्य परिस्थिती वर निराश किंवा नकारात्मक होवू नका.\nIPL 2019 – ८ युवा खेळाडूंना संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/national-40-thousand-indian-seafarers-stranded-worldwide-due-to-lockdown/", "date_download": "2020-05-29T13:42:02Z", "digest": "sha1:JYIWQSODGGLGPFHSX5LH2O7Q3T4ZQYSB", "length": 14620, "nlines": 171, "source_domain": "policenama.com", "title": "'लॉकडाऊन'मुळं जगभरात 40000 भारतीय नावीक जहाजांमध्ये अकडले, सरकारने दिला 'हा' विश्वास | national 40 thousand indian seafarers stranded worldwide due to lockdown", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n‘आषाढी वारी यंदा पायी नाही’ वारकरी सांप्रदाय आणि उपमुख्यमंत्री अजित…\nभाजप नगरसेवकाचा हॉटेलमध्ये मृत्यू\n‘कोरोना’च्या ‘संकट’ परिस्थितीत अधिकाऱ्यांची ग्रामपंचायतमध्ये…\n‘लॉकडाऊन’मुळं जगभरात 40000 भारतीय नावीक जहाजांमध्ये अकडले, सरकारने दिला ‘हा’ विश्वास\n‘लॉकडाऊन’मुळं जगभरात 40000 भारतीय नावीक जहाजांमध्ये अकडले, सरकारने दिला ‘हा’ विश्वास\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसमुळे अनेक देशांमध्ये अडकलेल्या नागरिकांना सुखरूप मायदेशात आणण्यासाठी सरकारकडून योग्य ती उपाय योजना केली जात आहे. तसेच अजूनही काही नागरिक इतर देशांमध्ये अडकले असून त्यांना भारतात आणण्यासाठी उपाय योजना केल्या जात आहेत. विदेशात अडकलेले भारतीय नागरिक आपल्या मायदेशात येण्यासाठी उत्सुक आहेत. दरम्यान, एका वृत्तसंस्थेने आपल्या अहवालात म्हटले आहे की, जगभरातील भारतीय समुद्री जहाज, चालक वेगेवळ्या ठिकाणी जहाजांवर अडकले आहेत.\nजहाजांवर अडकलेला प्रत्येकजण मायदेशात परतण्याची वाट पहात आहे. तर सरकारने लॉकडाऊन हटवल्यानंतर त्यांना शक्य तेवढी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. समुद्री सेवांशी संबंधित असलेल्या नॅशनल युनियन ऑफ सीफेरर्स ऑफ इंडिया आणि मेरीटाईम असोसोसिएशन ऑफ शिपोव्हनर्स, शिपमॅनेजर्स आणि एजंट्स या सागरी संघटनांच्या माहितीनुसार, समुद्रामध्ये 15 हजार मालवाहू जहाजे सध्या अडकले आहेत. तसेच प्रवासी जहाजांवर 25 हजार प्रवासी अडकले असल्याची नोंद संघटनांकडे आहे. संघटनांनी जहाज वाहतूक मंत्रालयाकडे याप्रकरणी प्रश्न उपस्थित केला आहे.\nनॅशनल युनियन ऑफ सीफेरर्स ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी कॅप्टन शिव हलबे म्हणाले, जगभरात सुमारे 40 हजार भारतीय समुद्री मालवाहू जहाज आणि प्रवासी जहाजांवर अडकल्याचा अंदाज आहे. ते सर्व आपल्या मायदेशी परत जाण्यासाठी उत्सूक झाले आहेत. त्यांचा रोजगाराचा करार देखील संपला आहे. यावर जहाज वाहतूक मंत्री मनसुख लाल मंडावीया यांनी लॉकडाऊन संपल्यानंतर सर्वांना सुरक्षित परत आणले जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली आहे.\nदरम्यान, या सर्व खलाशांची प्रथम तपासणी केली जाईल आणि नंतर त्यांना काही दिवस पूर्णपणे क्वारंटाईमध्ये ठेण्यात येईल असेही केंद्रीय मंत्र्यांनी म्हटले आहे. या संघटनांच्या प्रतिनिधींनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केंद्रीय मंत्री मंडावीया यांच्याशी बैठक झाली. यावेळी केंद्रीय मंत्री म्हणाले की, या खलाशांना अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांच्या श्रेणीत समाविष्ट करण्याची आणि बंदरांवर सहज सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे.\nLockdown India : भारताला 21 नव्हे तर तब्बल 49 दिवसांचं ‘लॉकडाऊन’ गरजेचं, तज्ञांचं मत\nPM मोदी आणि HM शाह यांची शरद पवार यांच्याशी महत्त्वाची चर्चा\nJ & K : IED स्पोटकांनी भरलेली गाडी निघाली 3 लाखांचे बक्षीस असणाऱ्या दहशतवाद्याची,…\nआता ड्रोनव्दारे होणार औषधांची घरपोच ‘डिलिव्हरी’, ‘स्पायसजेट’…\nऑक्टोबरपर्यंत येऊ शकतं ‘कोरोना’ व्हायरसचं औषध, Pfizer चे CEO म्हणाले…\n‘आषाढी वारी यंदा पायी नाही’ वारकरी सांप्रदाय आणि उपमुख्यमंत्री अजित…\n‘या’ राज्यात झाडाखाली सुरू झालं 20 वर्षापुर्वीचं सलून, PPE किट घालून…\n‘जिंदगी कैसी ये पहेली’ गाणं लिहिणारे प्रसिद्ध ‘गीतकार’ योगेश…\n‘जिंदगी कैसी ये पहेली’ गाणं लिहिणारे प्रसिद्ध…\n‘बदलापूर’मध्ये न्यूड सीन्स दिल्यानंतर मिळाल्या…\n‘कोणसाबोत झोपले नाही, न्यूड झाले नाही म्हणून अनेक…\nएकाच फ्रेममध्ये दिसले ‘रामायण’चे…\n‘आशिकी’नंतर रातोरात स्टार झालेला राहुल रॉय लवकरच…\nCOVID-19 IN India : आशियामध्ये पहिल्या आणि जगात 9 व्या…\nब्रिटनमध्ये या औषधानं कोरोना रूग्णांवर उपचार, सरकारनं…\nभाजप नगरसेवकाचा हॉटेलमध्ये मृत्यू\nसोलापूर कारागृहातील कैद्याला झाला ‘कोरोना’,…\nJ & K : IED स्पोटकांनी भरलेली गाडी निघाली 3 लाखांचे…\nBOI सह ‘या’ 2 सरकारी बँकांना मोठा झटका \nजर तुमच्या WhatsApp वर ‘हा’ मेसेज आलाय तर व्हा…\nरूग्णांचं ‘कोरोना’ टेस्ट सॅम्पल हिसकावून पळाले…\nआता ड्रोनव्दारे होणार औषधांची घरपोच ‘डिलिव्हरी’,…\nऑक्टोबरपर्यंत येऊ शकतं ‘कोरोना’ व्हायरसचं औषध,…\n‘आषाढी वारी यंदा पायी नाही’ \n‘या’ राज्यात झाडाखाली सुरू झालं 20 वर्षापुर्वीचं…\n‘जिंदगी कैसी ये पहेली’ गाणं लिहिणारे प्रसिद्ध…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्��ेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nJ & K : IED स्पोटकांनी भरलेली गाडी निघाली 3 लाखांचे बक्षीस असणाऱ्या…\nकेवळ ‘ताप’ मोजणं ही मोठी ‘चूक’, CM ठाकरेंनी…\nचाहत्यानं सोनू सूदची केली ‘बिग बी’ अमिताभसोबत तुलना,…\nनवा अहवाल : ‘लॉकडाऊन’नंतर सर्व स्थिरस्थावर होण्यास 9 ते 12…\n31 मे नंतर Lockdown वाढणार की नाही जाणून घ्या HM अमित शहा आणि…\nकामगारांना भेटायला गेले राहुल गांधी, लोक सोशल मीडियावर सांगतायेत त्यांच्या बुटाची किंमत\nरूग्णांचं ‘कोरोना’ टेस्ट सॅम्पल हिसकावून पळाले माकडं, झाडावर बसून ‘चघळली’ किट\n‘कोरोना’च्या ‘संकट’ परिस्थितीत अधिकाऱ्यांची ग्रामपंचायतमध्ये ‘ओली’ पार्टी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=11441", "date_download": "2020-05-29T13:15:27Z", "digest": "sha1:6F4QSJ4VTCMDAOL6FEN4Q7JNIUKZHWOC", "length": 10433, "nlines": 77, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nVNX मराठी न्यूज चॅनल\nगृह विलगीकरण म्हणजे काय \nपिक - नुकसानीचे पंचनामे तीन दिवसांत पूर्ण करा : जिल्हाधिकारी डॉ. बलकवडे\n१ लाख २० हजारांची लाच स्वीकारतांना जिल्हा खनिकर्म अधिकारी श्रीकांत शेळके एसीबीच्या जाळ्यात\nयेनापूर येथे आयसर वाहनासह १४ लाख १८ हजार रुपयांची दारू जप्त\nसत्तास्थापनेकरीता राज्यपालांना महाविकास आघाडीकडून १६२ आमदारांच्या सह्यांचे पत्र\nन्युमोनियाने मृत पावलेल्या चंद्रपूर शहरातील त्या व्यक्तीचा अहवाल खाजगी लॅबमध्ये निघाला कोरोना पाॅझिटीव्ह\nविजयी हॅट्रिकसह भारताची सेमीफायनलमध्ये धडक : न्यूझीलंडचा ३ धावांनी पराभव\nआरमोरीत जोरदार पावसामुळे नंदनवन कॉलनी झाली जलमय\nसमस्त जनतेला महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा \nअपर आयुक्तांनी घेतला जागतिक आदिवासी दिनाच्या तयारीचा आढावा\nगडचिरोली जिल्ह्यातील विलगिकरन कक्षातील मजूर पळाले : जिल्ह्यात खळबळ\nराज्यात कोरोनाचा दहावा बळी : रुग्णांची संख्या २२० वर\nकोरची - पुराडा मार्गावर ट्रक पलटल्याने दोघे जण जागीच ठार\nआलापल्लीच्या जंगलात चितळ, निलगाव, रानडुकराची शिकार, वन्यप्राण्यांचे मांस व शिकारीचे साहित्य जप्त\nयुद्धपातळीवर बचावकार्य सुरु असून योग्यवेळी राष्ट्रीय आपत्ती जाहीर करण्याचा निर्णय घेऊ : मुख्यमंत्री\n आई आणि मुलीवर दहा जणांचा सामुहिक बलात्कार\nकाश्मीरमध्ये भारतीय लष्कराकडून नऊ दहशतवाद्यांना कंठस्नान\nघरगुती वादावरून सख्या भावाला मारहाण करणाऱ्या आरोपीस शिक्षा\nवसतिगृहात महिला अधीक्षक नसल्याने १०० मुलींनी सोडली शाळा\nआरमोरीत दुर्गा उत्सवात पहायला मिळणार ‘ग्लोबल वॉर्मिंग - सेव्ह द अर्थ’ ची प्रतिकृती\nकेंद्रीय मंत्री अरविंद सावंत राजीनामा देणार, शिवसेना एनडीएतून बाहेर\nगडचिरोली पोलिस दलाने केला ८ गुन्ह्यातील जप्त गांजा नष्ट\nजम्मू काश्मीर मधून ३७० व ३५ (अ) कलम हटविल्याने अहेरीत जल्लोष\nदेसाईगंज येथे परिचारिकेवर बलात्कार करून हत्या करण्याचा प्रयत्न\nकेंद्र सरकारचा नोकरदार वर्गाला मोठा दिलासा : पाच लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना कर भरावा लागणार नाही\nबचत गटांमार्फत आर्थिक सत्याग्रहाची जिल्ह्यात सुरुवात करा : ना. सुधीर मुनगंटीवार\nकाश्मीर मुद्द्यावर व्हिप जारी करण्यास नकार देत काँग्रेस पक्षप्रतोद भुवनेश्वर कलिता यांचा राजीनामा\nअबुजमाड जंगल परिसरात पोलीस-नक्षल चकमक\nशेतकऱ्यांकडून पैसे परत घेण्याचा गोंडवाना विद्यापीठाच्या सिनेटच्या सभेत ठराव मंजूर\nराज्यभरात एका दिवसात सरासरी १७ कोटी रुपयांच्या दारूची विक्री\nस्थानिकांचे जीवनमान सूधारण्यासाठी दुग्ध व्यवसायाला चालना द्या : मंत्री सुनिल केदार\nहिंगणा मतदारसंघातील भाजपचे माजी आमदार घोटमारे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश\nदडपशाही सरकारची सत्ता उलथुन लावण्यासाठीच महा पर्दाफाश सभा : माजी खासदार नाना पटोले\nकुरखेडा - जांभूळखेडा मार्गावर कार आणि ट्रकचा अपघात : जि.परिषदेचे ४ सदस्य जखमी\nराज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात ११ हजार ९६६ कोटी २१ लाख रुपयांची कर्जमाफी जमा : अजित पवार\nमहिनाभरानंतर नवनिर्वाचित २८२ आमदारांनी घेतली शपथ ; सहा आमदार अनुपस्थित\nगडचिरोली जिल्ह्यात धान खरेदीसाठी ९८ केंद्रांना मंजूरी\nवैरागड परिसरातून १ लाख ८५ हजार रुपयांची दारू व मुद्देमाल जप्त, ६ आरोपींवर केला गुन्हा दाखल\nमुंबईतील स्त्री शक्ती सन्मान महोत्सवात गडचिरोलीच्या महिलांचा सन्मान\nकेमिकल कंपनीत बॉयलर फुटून भीषण स्फोट : २० जणांचा मृत्यू तर २२ जण जखमी\nअडीच लाखांची लाच मागणारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचाच पोलिस निरीक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात\nउत्तर प्रदेशमध्ये सामूहिक बलात���कार करून तरूणीचा मृतदेह ॲसिडने जाळला\n१६ डिसेंबरपासून नागपुरात हिवाळी अधिवेशनाला सुरुवात\nनक्षली नेता सुधाकरन आणि त्याची पत्नी नीलिमा चे तेलंगाना पोलिसांसमोर आत्मसमर्पण\nमहाराष्ट्र आणि हरयाणा विधानसभेसाठी २१ ऑक्टोबरला मतदान, २४ ऑक्टोबरला निकाल\nअखेर फरार असलेले तिन आरोपी पोलिसांना आले शरण\nडॉ. आर.जी. आनंद यांच्या अध्यक्षतेखाली उद्या बाल हक्कांबाबत जन सुनावणी\nराज्यातील अपूर्णावस्थेत असलेली बांधकामे पूर्ण करण्यास प्राधान्य : सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण\nकुझेमर्का - येरदडमी जंगल परिसरात पोलिस - नक्षल चकमक\nढोल - ताशाच्या गजरात कलकत्ता येथील दक्षिणेश्वर काली माता मंदिरातून आलेल्या ज्योतीचे स्वागत\nभंडारा जिल्ह्यात रेती तस्करांवर महसूल व पोलीस विभागाचे धाडसत्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.navarashtra.com/news/pakistan-opens-doors-of-histor/190168.html", "date_download": "2020-05-29T13:32:54Z", "digest": "sha1:DOYNNWIZYUXHRU7VENQDQFFMDCS6XZTS", "length": 17505, "nlines": 251, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Navarashtra ७२ वर्षांनंतर उघडले ऐतिहासिक गुरूद्वाराचे दरवाजे", "raw_content": "\nनागपुर लखनऊ पुणे मुंबई\n शुक्रवार, मे 29, 2020\n954367721 खबर भेजने क लिए\nअहमदनगर औरंगाबाद जळगाव धुळे नंदुरबार मुंबई रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग मुंबई नागपुर ठाणे पुणे नाशिक अमरावती अकोला वर्धा चंद्रपुर भंडारा गोंदिया बुलढाणा गड़चिरोली वाशिम यवतमाळ\nशुक्रवार, मे २९, २०२०\nभारतात १,६५,७९९ कोरोनाबाधित तर आतापर्यंत एकूण ४,७..\nमजुरांच्या दुर्दशेला काँग्रेसच जबाबदार - मायावतीं..\nमजुरांच्या मुद्द्यावरून काँग्रेसच्या नेत्यांनी घे..\nस्थलांतरित मजुरांच्या जेवणाची व्यवस्था करण्याचे आ..\nपरदेश दौऱ्याच्या दोन महिन्यानंतर महिलेला झाला कोर..\nBoys Locker Room : मुलीची मुलाला बलात्काराची धमकी\nनेपाळच्या नव्या नकाशाबाबतच्या चर्चेला तूर्तास स्थ..\nभारत आणि चीनच्या सीमावादात मध्यस्थी करण्याची डोना..\nप्रयोगशील शेतकऱ्याने रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यास..\nकोरोनाबाधित रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णालयात थ..\nआषाढी एकादशीसाठी यंदा पायी दिंडी जाणार नाही - उपम..\nपनवेल महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांचा दिव्या..\nभारताचा ऑस्ट्रेलिया दौरा केला नियोजित, मालिकांचे ..\nहॉकीपटू बलबीर सिंग दोसांज यांचे निधन\nइतरशेअर मार्केटव्यापारबजेटनिवेश, विमा, बँकिंगकॉर्प���रेट विश्व\nहॉलिवूडसेलिब्रिटीसमिक्षाबॉक्स ऑफिसफिल्म जगतटेलीविजनगॉसिपअन्य ख़बरें\nदीपिका पादुकोण लॉकडाऊनच्या काळात ऐकत आहे ऑनलाईन स..\n''कहने को हमसफर है'' वेबसीरिजच्या निमित्ताने एकत..\nअक्षय कुमार पुन्हा मदतीसाठी सरसावला, १५०० सदस्यां..\nनगरमध्ये कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने शहरात काही ..\nहोमडेकोरहोम गार्डनिंगसेकंड इनिंगवास्तू ज्योतिष्ययोगाब्युटीफॅशनपर्यटनधर्म-आध्यात्मखाना खजाना\nयुट्यूबवर युट्यूब व्हर्सेस टिकटॉक महायुद्ध पडणार ..\nजिओ युजर्संना फटका, दररोज २ जीबी डेटा मिळणारा पॅक..\n७२ वर्षांनंतर उघडले ऐतिहासिक गुरूद्वाराचे दरवाजे\n१८३४ मध्ये महाराजा रणजित सिंग यांनी उभारलेला आणि फाळणीच्या वेळी बंद करण्यात आलेला ऐतिहासिक छाओ साहेब गुरूद्वारा पाकिस्तान सरकारने तब्बल ७२ वर्षांनंतर शुक्रवारी खुला केला. पंजाब प्रांतातील झेलम जिल्ह्यात हा गुरूद्वारा असुन यावेळी झालेल्या कार्यक्रमाला पाकिस्तानसह भारतीतील शिख बांधवही हजर होते. पाकिस्तानातील गुरूद्वारा नानकाना साहिब येथुन सुरू झालेल्या नगर कीर्तन सोहळ्याच्या दोन दिवसानंतर हा गुरुद्वारा छाओ साहिब प्रवेशाचा कार्यक्रम झाला. नगर कीर्तनला शिख बांधव पंजाबमधील अतारी-वाघा बॉर्डरमार्गे भारतात आले होते. कार्यक्रमाची सुरूवात सुखमनी साहिब यांचा पाठ आणि अरदास वाचनानंतर झाली. यावेळी लंगरचाही शुभारंभ करण्यात आला. उत्तरेकडे युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळ असलेल्या रोहताज किल्ल्याजवळ हा गुरूद्वारा आहे.\nहा गुरूद्वारा ऐतिहासिक का\nशिख समुदायाची शिख धर्माचे संस्थापक गुरू नानक यांच्याविषयी अगाध श्रद्धा आहे. गुरू नानकजी एकदा तिल्ला जोगियन मंदिरात नाथपंथीयांना भेटण्यासाठी गेले होते. तिथुन परतीचा प्रवास करीत असताना छाओ साहिब गुरूद्वारा असलेल्या ठिकाणी आले. त्यावेळी या परिसरात प्रचंड दुष्काळ पडलेला होता. लोकांना पिण्यासाठी सुद्धा पाणी मिळत नव्हते. यावेळी गुरू नानक येथे थांबले आणि प्रार्थना केली. त्यानंतर पाण्याचे तुषार येथुन बाहेर पडले, अशी कथा सांगितली जाते. त्यामुळे हा गुरूद्वारा शिख समुदायासाठी महत्त्वाचा मानला जातो. ७२ वर्षांपासुन दुर्लक्षित असलेला गुरूद्वारा अखेर पुन्हा सुरू झाला आहे. आजच्या सारखा दुसरा कुठला सुदिन नाही, अशी प्रतिक्रिया पाकिस्तान गुरु��्वारा प्रबंधक समितीचे अध्यक्ष सतवंत सिंग यांनी दिली. आता या गुरूद्वाराचा जिर्णोद्धार करण्याची तयारी करणार आहोत. शांतता आणि बंधुभाव दृढ करीत गुरू नानकजी यांची ५५०वी जयंती साजरी करूया, असे आवाहनही त्यांनी भारतीयांना केले.\nखडकीतील सेक्स रॅकेट उघडकीस\nअंकिता पाटील यांच्या विरोधात ७ अपक्ष उमेदवार\nनात्याला काळिमा ; दिरानेच केला भावजयीवर बलात्कार\nपोलादपूर तालुक्यात कापडे निवाचीवाडी येथे २ तर उमरठ येथील १ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह\nदौंडमध्ये दिवसा सामूहिक हत्याकांड\nपाली विभागाच्या डॉ. भगत यांना पदावरून कमी केले; उद्या विद्यार्थ्यांचे आंदोलन\nआषाढी एकादशीसाठी यंदा पायी दिंडी जाणार नाही - उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर निर्णय घोषित\nशाहूवाडी तालुक्यात घरगुती वादामुळे पतीने केला आरोग्यसेविका असलेल्या पत्नीचा खून\nनवभारत e चर्चा - आज संध्याकाळी ५ वाजता खासदार मनोज कोटक यांच्यासोबत गप्पा\nनियमभंग करणाऱ्या ३३६ जणांवर कारवाई\nज्येष्ठ महिलेची ३ लाखांची फसवणूक\nआषाढी एकादशीसाठी यंदा पायी दिंडी जाणार नाही - उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर निर्णय घोषित\nशाहूवाडी तालुक्यात घरगुती वादामुळे पतीने केला आरोग्यसेविका असलेल्या पत्नीचा खून\nनवभारत e चर्चा - आज संध्याकाळी ५ वाजता खासदार मनोज कोटक यांच्यासोबत गप्पा\nनियमभंग करणाऱ्या ३३६ जणांवर कारवाई\nज्येष्ठ महिलेची ३ लाखांची फसवणूक\nवडगाव मावळ येथे दीड लाखांचा गुटखा जप्त\nसदैव अपने पाठको के साथ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/sports/cricket/know-about-semifinal-race-who-is-in-and-which-team-out-in-world-cup-2019/articleshow/69871175.cms", "date_download": "2020-05-29T14:49:06Z", "digest": "sha1:NGANNKV2CTSTQ4RHYKK2Z3Y5V26JHJYU", "length": 16958, "nlines": 131, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "आयसीसी वर्ल्डकप २०१९: ICC World Cup 2019 : विश्वचषक २०१९: आतापर्यंत कोणता संघ सरस; कोणाचा झाला भ्रमनिरास\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nविश्वचषक २०१९: आतापर्यंत कोणता संघ सरस; कोणाचा झाला भ्रमनिरास\nविश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा अर्धा प्रवास संपला आहे. सर्व क्रिकेट संघाना आतापर्यंत मिळालेल्या गुणानुसार दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाद झाले आहेत. गुणतालिकेत न्यूझीलंड पहिल्या स्थानावर आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानी आहेत. तर, भारत चौथ्या क्रमांकावर आहे.\nविश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा अर्धा प्रवास संपला आहे. सर्व क्रिकेट संघाना आतापर्यंत मिळालेल्या गुणानुसार दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाद झाले आहेत. गुणतालिकेत न्यूझीलंड पहिल्या स्थानावर आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानी आहेत. तर, भारत चौथ्या क्रमांकावर आहे. उपांत्य फेरीत स्थान मिळवण्यासाठी या चारही संघांना समान संधी आहे. भारतानं अन्य तीन संघाच्या तुलनेत एक सामना कमी खेळला आहे. त्यामुळं या पुढचा सामना भारतानं जिंकल्यास भारत गुणांच्या क्रमवारीत दुसऱ्या किंवा तिसऱ्या स्थानावर झेप येईल.\nदुसरीकडे बांग्लादेश, वेस्ट इंडीज, पाकिस्तान आणि श्रीलंका हे चारही संघ उपांत्य फेरीत स्थान मिळवण्यासाठी संघर्ष करताना दिसत आहेत. या वेळच्या विश्वचषक स्पर्धेचे स्वरूप काहीसे वेगळे असून सर्व संघाला ९ सामने खेळावे लागत आहेत. त्या सामन्यांतील गुणांच्या जोरावर उपांत्य फेरीचे दरवाजे उघडणार आहेत.\nविविध संघांचे गुण आणि क्रमवारीवर एक नजर...\nन्यूझीलंडनं आतापर्यंत सर्वाधिक ९ गुण मिळवले आहेत. हा संघ आतापर्यंत चार सामने जिंकला आहे. भारताविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाल्याने दोन्ही संघाना एक-एक गुण मिळाला होता. न्यूझीलंडचे पुढील सामने वेस्ट इंडीज, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान आणि इंग्लंडविरुद्ध होणार आहेत.\nविश्वचषक स्पर्धेत इंग्लंड संघाने ८ गुण मिळवले आहेत. इंग्लंडला आतापर्यंत फक्त पाकिस्तानकडून पराभव पत्करावा लागला आहे. इंग्लंडचे पुढील सामने श्रीलंका, भारत आणि न्यूझीलंड विरुद्ध होणार आहेत.\nऑस्ट्रेलिया संघानं आतापर्यंत ८ गुणांची कमाई केली आहे. ऑस्ट्रेलियानं केवळ भारताकडून पराभव स्वीकारावा लागला आहे. ऑस्ट्रेलियानं ५ सामनं खेळून ८ गुण मिळवले आहेत. ऑस्ट्रेलिया पुढील सामने बांग्लादेश, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे.\nआतापर्यंतच्या एकाही सामन्यात भारताचा पराभव झालेला नाही. न्यूझीलंडविरुद्धचा सामना पावसामुळं रद्द झाला होता. भारतानं ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान आणि दक्षिण आफ��रिका संघाला पराभवाची धूळ चारली आहे. टीम इंडियाचे पुढील सामने अफगाणिस्तान, वेस्ट इंडीज, इंग्लंड, बांग्लादेश आणि श्रीलंका संघांविरुद्ध होतील.\n१९९६ सालच्या विश्वचषक विजेत्या श्रीलंकेनं ५ सामने खेळून अवघे ४ गुण मिळवले आहेत. गुणतालिकेत हा संघ सहाव्या क्रमांकावर आहे. श्रीलंकेला आणखी चार सामने खेळायचे आहेत. यातील दोन सामने इंग्लंड आणि भारताविरुद्ध खेळणार आहे.\nविश्वचषकात चांगली सुरुवात करणारा वेस्ट इंडीज संघ सातव्या क्रमांकावर फेकला गेला आहे. विंडीजनं आतापर्यंत ५ सामने खेळले असून फक्त ३ गुण मिळवले आहेत. स्पर्धेत राहण्यासाठी या संघाला पुढील सर्व सामने जिंकावे लागणार आहेत. हे सामने सध्या जबरदस्त फॉर्मात असणाऱ्या संघाविरुद्ध असल्यानं विंडीजपुढं मोठं आव्हान आहे.\nदक्षिण आफ्रिकेने आतापर्यंत सहा सामने खेळले असून ३ गुण मिळवले आहेत. दक्षिण आफ्रिका संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाद झाला आहे. या संघाचे पुढील सामने पाकिस्तान, श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहेत.\nपाकिस्तान संघाने विश्वचषकात पाच सामने खेळून ३ गुण मिळवले आहेत. भारताकडून झालेल्या पराभवामुळं पाकिस्तान क्रिकेट संघ खचला आहे. विश्वचषकात आपलं स्थान कायम ठेवण्यासाठी पाकिस्तानला सर्व सामने जिंकावे लागणार आहेत.\nआतापर्यंत खेळलेल्या पाचही सामन्यांमध्ये अफगाणिस्तानचा पराभव झाला आहे. या संघाचे पुढील सामने भारत, बांग्लादेश, पाकिस्तान आणि वेस्ट इंडीज विरुद्ध होणार आहेत.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nअनुष्कावर गुन्हा; घटस्फोट देण्याची विराटकडे भाजपाच्या ख...\nगूड न्यूज... भारताच्या क्रिकेटपटूला झालं पूत्ररत्न...\nव्हिडीओ करण्याच्या नादात वॉर्नरने दात तोडून घेतले...\nकरोनाने दिला क्रिकेटला मोठा धक्का; उद्या होणार औपचारिक ...\n भारत ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार, डे-नाइट...\nशिखर धवन क्रिकेट विश्वचषकातून बाहेर, ऋषभ पंतला संधीमहत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nशाळा १ जुलैला सुरू करण्याचा विचार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती\nतीन दिवसात सेन्सेक्सची १५०० अंकांची कमाई ; गुंतवणूकदार मालामाल\n... म्हणून अमिताभ आणि जया यांच्या लग्नात होते फक्त पाच व-हाडी\nपुलवामातील स्फोटकांनी भरलेली कार हिजबुलच्या दहशतवाद्याची; भावाला अटक\nनिर्बंधाचा अमेरिकेनेही विचार करावा; हाँगकाँग सरकारचा इशारा\nप्रसिद्ध गीतकार योगेश गौर यांचं वयाच्या ७७ व्या वर्षी निधन\nमोदी सरकार २.० : या निर्णयांनी गाजवलं पहिलं वर्ष\n करोनाचे संकट नष्ट करण्यासाठी मंदिरात दिला नरबळी\nविद्या बालननं केली 'नटखट' या शॉर्ट फिल्मची निर्मिती\nडोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटला ट्विटरचा पुन्हा आक्षेप\nशाळा १ जुलैला सुरू करण्याचा विचार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती\nCBSE: मार्क वाढवायच्या नावे फसवणूक; बोर्डाने केले सावध\nप्रसिद्ध ज्योतिषी बेजन दारूवाला यांचे निधन; करोनामुळे मृत्यू\n३ हजार रुपयांच्या डिस्काउंटवर मिळतोय हा जबरदस्त फोन, पाहा किंमत\nसकाळी रिकाम्या पोटी पाण्यासह कच्चे लसूण खा, या गंभीर आजारांचा धोका होईल कमी\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/vilasrao-deshmukh", "date_download": "2020-05-29T14:59:34Z", "digest": "sha1:WCNIA4M3HQIIDNWGNIUI5JQSS4A3PHCC", "length": 4416, "nlines": 78, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nविलासरावांच्या जयंतीनिमित्त रितेशनं शेअर केला भावुक व्हिडिओ\nविलासराव देशमुख यांच्यावर बायोपिक काढणं सोपं नाही: रितेश\nमाझे बाबा माझ्यासाठी हिरोः धीरज देशमुख\nअजितदादा मी तुमचा सदैव आभारी राहीन: रितेश देशमुख\nमुंबईः ‘इस्टर्न फ्री वे’ला विलासराव देशमुखांचे नाव\nरितेशने देशमुख कुटुंबाशी भांडून घडवलं करिअर\nकर्जमाफीच्या ट्वीटवर रितेश देशमुख म्हणाला- दिशाभूल करू नका\nधीरज आणि अमित देशमुख यांचा दणदणीत विजय\nधीरज आणि अमित देशमुख यांचा दणदणीत विजय\nतुम्ही ७ वर्ष उशीर केलात; पियुष गोयल यांना रितेशचे प्रत्युत्तर\nअसे नेते... असे नाते\n...तर राज्यात फडणवीस सरकार आले नसते\nगंभीर चित्रपटांबद्दल काय म्हणतोय रितेश\n���क नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://prime.marathisrushti.com/ulat-palat-saare-ghade/", "date_download": "2020-05-29T13:11:33Z", "digest": "sha1:FTGR6O5KLFOELYFUETUQ4NWKAQSBNZDL", "length": 4307, "nlines": 78, "source_domain": "prime.marathisrushti.com", "title": "उलट पालट सारे घडे – Marathisrushti Prime", "raw_content": "\nमराठीसृष्टी दिवाळी अंक २०१९\nउलट पालट सारे घडे\nMarch 31, 2019 हिमगौरी कर्वे\nउलट पालट सारे घडे,\nत्याचेच ना कोडे पडे,–\nकेव्हा शांत निरभ्र आकाश,–\nकधी पृथा हिरवी हिरवी,\nकधी सचैल पहा भिजलेली,\nआकार, उंची, वजने, यष्टी,\nका असे विविधता इतुकी,–\nकधी नदी दिसे वाहती,\nकधी सागरास येई भरती,–\nAbout हिमगौरी कर्वे\t2 Articles\nमी मराठी भाषेची शिक्षिका असून मला काव्यलेखनाची खूप आवड आहे. माझा ज्योतिषाचा छंद असून मी व्यावसायिक ज्योतिषीही आहे. अमराठी लोकांना मराठी शिकवणे असे खास काम करत असते. त्यामध्ये अनेक विद्यार्थी इंग्रजी माध्यमातील असतात. बाहेरच्या राज्यातून येणारे अमराठी लोक शिकतात. क्वचित प्रसंगी परदेशी लोकही शिकतात. मला वाचनाची खूप आवड आहे. मी एक *काव्यप्रेमी* बाई आहे.\nमराठीसृष्टीच्या मुख्य वेबपोर्टलवर जाण्यासाठी\nसुवेळा माची-किल्ले राजगड-सह्याद्री-दख्खनचं पठार-महाराष्ट्र\nश्री अन्नपूर्णाष्टकम् – १\nकाळानुसार बदललेले सासू सून नाते – शाब्दिक खेळ\nकसे वागायचे मला कधी समजलेच नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://ramprahar.com/15304/", "date_download": "2020-05-29T12:29:51Z", "digest": "sha1:2APUB7LB2DBQP34YXSU66ZIG7G5IGJOZ", "length": 9347, "nlines": 121, "source_domain": "ramprahar.com", "title": "दिवेआगर समुद्रात बंदी असतानाही बोटींग - RamPrahar - The Panvel Daily Paper", "raw_content": "\nमुंबई – नवी मुंबई\nपोलादपूरमध्ये अर्धा-पाऊण किलोचे पेरू\nरायगडात नवीन 87 विंधण विहिरी\nधूळ वाफेच्या पेरणीला सुरुवात\nमुरूडमध्ये पर्स चोरांना अटक\nकर्जतमधील पुलांची कामे प्रगतिपथावर\nआमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्या हस्ते गोरगरिबांना भाजपतर्फे अन्नदान\nरायगडात 56 रुग्ण वाढले; दोघांचा मृत्यू\nलोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर\nHome / महत्वाच्या बातम्या / दिवेआगर समुद्रात बंदी असतानाही बोटींग\nदिवेआगर समुद्रात बंदी असतानाही बोटींग\nदिवेआगर समुद्रात पर्यटकांच्या मौजेसाठी महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाच्या परवानगीने साहसी खेळ प्रकारातील स्पीड बोटींची सेवा सुरू करण्यात आली आहे. मात्र पावसाळा सुरू होण्याआधी 25 मेपर्यंतच स्पीड बोट सुरू ठेवण्याची परवानगी आहे. मात्र मेरिटाइम बोर्डाचा आदेश धुडकावून दिवेआगर समुद्रात 15 व 16 जून या सुटीच्या दिवशी खवळलेल्या समुद्रात बोटींग सुरूच असल्याचे निदर्शनास आले. याकडे मेरिटाइम बोर्डाचे दुर्लक्ष होत असून एखादी दुर्घटना घडल्यास जबाबदारी कोणाची, असा प्रश्न स्थानिकांकडून उपस्थित होत आहे.\nदिवेआगर समुद्रकिनारा नेहमीच पर्यटकांच्या पसंतीस उतरत असून सुटीमध्ये लाखो पर्यटक याठिकाणी येतात. समुद्रकिनारी घोडागाडी, सँड बाईक त्याचप्रमाणे समुद्रामध्ये स्पीड बोट, बनाना बोट व इतर बोटिंग करण्याची मजाही पर्यटक घेत असतात. याठिकाणी पॅरासिलिंग देखील सुरू असते. परंतु मुरुड येथे पॅरासिलिंगमधून पडून झालेल्या दुर्घटननंतर दिवेआगरात पॅरासिलिंग मे महिन्यात बंद केली आले.\nसमुद्रात होणारे बोटींगही 25 मेनंतर बंद करण्याचे लेखी आदेश मेरिटाइम बोर्डाने दिले आहेत. मात्र काही बोटमालकांकडून सुटीच्या कालावधीत पर्यटकांची गर्दी लक्षात घेऊन खवळलेल्या समुद्रात 15 व 16 जून रोजी स्पीड बोट सेवा सुरू ठेवण्यात आली होती. याबाबत बंदर निरीक्षक प्रकाश गुंजाळ यांच्याकडे विचारणा केली असता, सध्या सुटीवर असून याप्रकरणी चौकशी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.\nPrevious चौक भाजप महिला मोर्चाच्या विविध पदांच्या नियुक्त्या\nNext लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे अभिनंदन\nपोलादपूरमध्ये अर्धा-पाऊण किलोचे पेरू\nरायगडात नवीन 87 विंधण विहिरी\nधूळ वाफेच्या पेरणीला सुरुवात\nमुरूडमध्ये पर्स चोरांना अटक\nमुरूड : प्रतिनिधी – मोबाइल असलेली पर्स चोरल्याप्रकरणी दोन जणांना मुरूड पोलिसांनी अटक केली असून, …\nपोलादपूरमध्ये अर्धा-पाऊण किलोचे पेरू\nरायगडात नवीन 87 विंधण विहिरी\nधूळ वाफेच्या पेरणीला सुरुवात\nमुरूडमध्ये पर्स चोरांना अटक\nकर्जतमधील पुलांची कामे प्रगतिपथावर\nरायगड सुरक्षा मंडळात एक हजार सुरक्षा रक्षकांची होणार भरती\nकर्जतमध्ये राष्ट्रवादीच्या संवाद सभेचा फज्जा\nतटकरेंवर भरवसा नाही, नाईलाज म्हणून पाठिंबा\nरामशेठ ठाकूर राष्ट्रवादीत जाणार असल्याचे वृत्त निराधार आणि खोडसाळच\nवाकण-पाली, खोपोली रस्त्यावरील अतिअवजड वाहनांची वाहतूक आता मुंबई-गोवा राष्ट्रीयमार्गे\nसाजन भानवालचे कांस्य हुकले जागतिक युवा कुस्ती स्पर्धा\nगोवठणे ग्रामपंचायतीची आज निवडणूक\nखालापूर भाजपने जपली माणुसकी\nमहिलांवरील अन्यायाची माहिती तातडीने द्या, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कुदळे यांचे प्रतिपादन\nपोलादपूरमध्ये अर्धा-पाऊण किलोचे पेरू\nरायगडात नवीन 87 विंधण विहिरी\nधूळ वाफेच्या पेरणीला सुरुवात\nमुरूडमध्ये पर्स चोरांना अटक\nकर्जतमधील पुलांची कामे प्रगतिपथावर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://washim.gov.in/%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C/", "date_download": "2020-05-29T13:16:42Z", "digest": "sha1:7LWFDTHHLW4JJEQT73OZTAMNJQM5U3T6", "length": 3071, "nlines": 86, "source_domain": "washim.gov.in", "title": "अर्ज | District Washim | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nएसटीडी आणि पिन कोड\nउत्पन्न प्रमाणपत्र 01/01/2018 पहा (199 KB)\nजन्म / मृत्युचा दाखला 01/01/2018 पहा (300 KB)\nशस्त्रास्त्र परवान्यासाठी अर्जाचा फॉर्म 01/01/2018 पहा (2 MB)\n© कॉपीराइट जिल्हा वाशीम , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: May 19, 2020", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.timesnowmarathi.com/entertainment/bollywood-news/article/taapsee-pannu-starrer-thappad-first-look-out-check-here-instagram-post/279030", "date_download": "2020-05-29T13:15:15Z", "digest": "sha1:3L2ZS7VV3H7PVOKUXU5UZEBNHVITNI5O", "length": 7725, "nlines": 72, "source_domain": "www.timesnowmarathi.com", "title": " Thappad First Look: तापसी पन्नूच्या थप्पड सिनेमाचा फर्स्ट लूक समोर Taapsee Pannu Starrer Thappad First Look out check here instagram post", "raw_content": "\nलोकल ते ग्लोबल लोकसभा निवडणूक २०१९ गावगाडा\nव्हायरल झालं जी काम-धंदा टेक इट EASY तब्येत पाणी लाइफफंडा धर्म-कर्म-भविष्य\nक्लिकक्लिकाट बघा की राव टाइम्सच्या हेडलाइन्स Live Tv ताजंतवानं ट्रेंडिंग झालं जी\nThappad First Look: तापसी पन्नूच्या थप्पड सिनेमाचा फर्स्ट लूक समोर\nThappad First Look: तापसी पन्नूच्या थप्पड सिनेमाचा फर्स्ट लूक समोर\nपूजा विचारे | -\nTaapsee Pannu Starrer Thappad First Look: तापसी पन्नूचा सिनेमा थप्पडचा फर्स्ट लूक समोर आला आहे. जो लूक खूप दमदार आहे. हा लूक शेअर करताना तापसीनं काय विचारलं आहे. बघा तरी.\nThappad First Look: तापसी पन्नूच्या थप्पड सिनेमाचा फर्स्ट लूक समोर |  फोटो सौजन्य: Instagram\nमुंबईः बॉलिवूड एक्ट्रेस तापसी पन्नू सध्या आपल्या सिनेमांमुळे खूप चर्चेत आहे. लवकरच तिचा थप्पड सिनेमा रिलीज होणार आहे. ज्याचा फर्स्ट लूक ���मोर आला आहे. या सिनेमाचा खूप दमदार आहे. या फोटोमध्ये तापसीचा केवळ चेहरा दिसत आहे. तिचे डोळे बंद आहेत आणि केस हवेत उडत आहेत. टिकली लावलेल्या तापसीचा हा फोटो बघून समजत आहे की, कोणीतरी तिला जोरात कानाशिलात लगावली आहे.\nहा सिनेमाचं पोस्टर शेअर करताना तापसीनं लिहिलं की, ही इतकीच गोष्ट आहे का प्रेमात हे देखील योग्य आहे प्रेमात हे देखील योग्य आहे ही थप्पडची पहिली झलक आहे. सिनेमाचं पोस्टर समोर येताच याचं कौतुक करण्यास सुरूवात झाली. काही सेलेब्सनी तापसीच्या या पोस्टवर कमेंट करत तिचं कौतुक केलं. एक्ट्रेस नीना गुप्ता यांनी कंमेट केली की, हा फोटो खूप काही बोलून जातोय. दिया मिर्झानं कमेंट करत लिहीलं की, या थापकीचा आवाज दूरदूरपर्यंत ऐकू येईल. तर एक्टर विक्रांत मेसीनं या फोटोला खूप सुंदर असं म्हटलं आहे.\nथप्पड सिनेमा अनुभव सिन्हा डायरेक्ट करत आहे. याआधी तापसी आणि अनुभव यांनी 2018 साली मुल्क सिनेमासाठी एकत्रित काम केलं आहे. थप्पड यावर्षी 28 फेब्रुवारीला रिलीज होणार आहे. तापसीच्या व्यतिरिक्त रत्ना पाठक, मानव कौल, दीया मिर्झा आणि राम कपूर या सिनेमात दिसतील.\nवर्कफ्रंट बद्दल बोलायचं झाल्यास, तापसी शाबाश मिट्ठू या सिनेमात दिसेल. जो की, भारतीय महिला क्रिकेट टीमची कॅप्टन मिताली राजचा बायोपिक आहे. बुधवारी (29 जानेवारी) ला या सिनेमाचा फर्स्ट लूक समोर आला. जो फॅन्सच्या पसंतीस उतरला. शाबाश मिट्ठू राहुल ढोलकिया यांच्या दिग्दर्शनाखाली बनत आहे. हा सिनेमा पुढच्या वर्षी 5 फेब्रुवारीला रिलीज होईल.\nताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.\nबी टाऊनच्या कलाकारांनी केले उत्साहात मतदान, इतरांना केले आवाहन\nयंदाचा पायी दिंडी सोहळा रद्द, पाहा काय झाला निर्णय\nचक्क ग्रामपंचायतीतचं अधिकाऱ्यांची दारू पार्टी\nराज्य सरकार लवकरच आर्थिक पॅकेज जाहीर करणार - अजित पवार\nमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केल्यावर मोदींना भेटले अमित शहा\nकुटुंबातील चौघांच्या प्रवासासाठी त्याने विमान घेतलं भाड्याने\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://maharashtradesha.in/bedse-caves/", "date_download": "2020-05-29T14:12:09Z", "digest": "sha1:ZRTG5FBPVH4AOZK6V6CCWGSJVL5AOUTD", "length": 30106, "nlines": 119, "source_domain": "maharashtradesha.in", "title": "वर्दळीपासून दूर असलेली ‘बेडसे लेणी’ - ॥महाराष्ट्र देशा॥", "raw_content": "\nथोडेसे ||महाराष्ट्र देशा|| बदल\nवर्दळ��पासून दूर असलेली ‘बेडसे लेणी’\nसह्याद्रीत भटकंती करीत असताना अनेकदा कातळकोरीव लेणी नजरेस पडतात. काही लेणी धार्मिक स्थळांमुळे किंवा जाण्यायेण्यासाठी सोयीस्कर असल्यामुळे पर्यटकांनी कायम गजबजलेली असतात. पण सगळ्याच लेण्यांमध्ये पर्यटकांची अशी गजबज बघायला मिळत नाही. पर्यटकांच्या वर्दळीपासून असाच दूर राहिलेला लेणीसमूह म्हणजे पवना मावळातील बेडसे लेणीसमूह. बेडसे हे पायथ्याचे गाव म्हणून बेडसे लेणी, असे असले तरी ह्या लेण्यांचे मूळ नाव मारकुट (मारा याचा पर्वत) असे लेण्यातील शिलालेखावरून वाटते.\nमुंबई-पुणे महामार्गावर कामशेत येथून तिकोना किल्ला किंवा काळे कॉलनीकडे जाणारा रस्ता आहे. याच रस्तावर कामशेतपासून साधारणपणे आठ किमीवर असलेल्या करुंज गावातून बेडसे लेण्यांना जाणारी वाट आहे. करुंज गावात जाण्यासाठी कामशेतवरून पवनानगरकडे (काळे कॉलनी) जाणाऱ्या एसटी, जीप सोयीच्या पडतात. करुंज गावाच्या पाठीमागे असलेल्या डोंगराच्या मध्यावर आहेत बेडसे लेणी. एसटी किंवा जीपने करुंज गावात उतरल्यानंतर बेडसे गावात जाण्यासाठी साधारणपणे १ किमीची पायपीट करावी लागते. स्वतःची गाडी असेल तर थेट बेडसे गावात जाता येते. काही वेळेला बेडसे लेण्यांचा उल्लेख बेडसा लेणी असा पण केला जातो. पण तो पूर्णपणे चुकीचा आहे.\nबेडसे गावातून जाणारा रस्ता डोंगराच्या पायथ्याशी जिथे संपतो, तिथे लेण्यांपर्यंत जाण्यासाठी पुरातत्व विभागाने पायऱ्या बांधलेल्या आहेत. या पायऱ्यांनी साधारणपणे ३०-४० मिनिटांमध्ये आपण लेण्यांच्या भव्य प्रांगणात येतो. पूर्वाभिमुखी बेडसे लेणी दक्षिणोत्तर पसरलेल्या १००-२०० मीटर लांबीच्या कातळकड्यात खोदलेली आहेत. बेडसे लेणीसमुहात तीन चैत्यगृह (त्यापैकी एक अर्धवट), एक भव्य विहार, दोन छोटे विहार (एक अर्धवट), सहा पाण्याची कुंडे या लेण्यात कोरलेली आहेत. बेडसे लेण्यांचे सौंदर्य चैत्यगृहात आणि आगळ्यावेगळ्या विहारात आहे. येथील लेण्यांना दक्षिणोत्तर क्रमांक दिलेले आहेत. बेडसे लेणी बौध्दधर्मातील हीनयान पंथांची असून इ. स. पूर्व पहिले शतक ते इ. स. १ ले शतक या काळात लेण्यांचे खोदकाम चालू होते.\nबेडसे लेण्यातील लेणी क्र. १ प्रांगणात डाव्या बाजूला कोपऱ्यात आहे. हे लेणे म्हणजे वर्तुळाकार विधान असलेले चैत्यगृह आहे. चैत्यगृहाच्या मध्यभागी स्तूप आहे. स्तूपाचा व्यास १.८ मीटर आहे. ह्या लेण्यात कोणतेही कोरीवकाम केलेले दिसून येत नाही. तसेच ह्या लेण्याचे काम अर्धवट सोडून दिलेले असावे असे लेण्याच्या खडबडीत पृष्ठभागावरून वाटते. ह्या चैत्यगृहाच्या काळ निश्चितपणे सांगता येत नाही. ह्याच्या शेजारी खडकात खोदलेले पाण्याचे टाके (क्र. २) आहे.\nपाण्याच्या टाक्याच्या शेजारी अजून एक वर्तुळाकार चैत्यगृह (लेणे क्र. ३) आहे. ह्या चैत्यगृहाचे छत आणि दर्शनी भाग उध्वस्त झालेला आहे. चैत्यगृहाची जमीन व्हरांड्यापेक्षा किंचित उंचावलेली आहे. चैत्यगृहाच्या मध्यभागी स्तूप असून त्याचा व्यास १.४ मीटर आहे. स्तूपावर वेदिका कोरलेली आहे. स्तूपाच्या वर हर्मिका असावी असे स्तूपाच्या वरील भागात असलेल्या चार खोदीव खळग्यांमुळे वाटते. स्तूपाच्या मागील भिंतीवर शिलालेख (शिलालेख क्र. १) आहे. ह्या शिलालेखामुळे ह्या लेण्यांचे मूळ नाव मारकुड आणि हा स्तूप भिखू गोभूती यांच्या स्मरणार्थ बांधला हे समजण्यास मदत होते. शिलालेखातील अक्षरांवरून हे चैत्यगृह इसवी सन पूर्व पहिल्या शतकात कोरले असा अंदाज आहे. ह्या चैत्यगृहाच्या शेजारी पाण्याचे कुंड (क्र. ४) आहे.\nस्तूप आणि पाण्याची टाकी\nवरील पाण्याच्या कुंडाच्या शेजारी अजून एक पाण्याचे कुंड (क्र. ५) आहे. ह्या कुंडाच्या पाठीमागील भिंतीवर महारठीनीचे दान असा शिलालेख (शिलालेख क्र. २) आहे. अक्षरवाटीकेवरून हा शिलालेख इसवी सनाच्या पहिल्या शतकातील आहे. कुंडाच्या जवळच दगडी बाकासारखे खोदकाम (क्र. ६) केले आहे. दगडी बाकाच्या शेजारी मुख्य चैत्यगृहात (लेणे क्र. ७) जाण्यासाठी दगड कोरून वाट केली आहे.\nखोदीव पाण्याचे टाकी आणि शिलालेख\nबेडसे लेणीसंकुलातील चैत्यगृह हे अप्रतिम आहे. बाहेरून हे चैत्यगृह पटकन लक्षात येत नाही. पण जेव्हा प्रचंड मोठा कातळ खोदून तयार केलेल्या चिंचोळ्या वाटेने चैत्यगृहाच्या प्रांगणात उभे राहतो, तेव्हा चैत्यगृहाची भव्यता बघून मन थक्क होते. दर्शनी भागात असलेला कातळ हे लेणे खोदत असताना तसाच फक्त जाण्यायेण्यासाठी चिंचोळी वाट खोदून तसाच ठेवलेला आहे. असे केल्यामुळे चैत्यगृहाच्या दर्शनी भागाचे ऊनपावसापासून संरक्षण झालेले आहे आणि त्याचबरोबर शिल्पकारांना छताजवळील काम करण्यास आधार मिळावा असे वाटते. आजही ह्या दगडावर असलेल्या छोट्याछोट्या पायऱ्या चढून गेल्यानंतर आपण चैत्यगृहाच्या दर्शनी भागात असलेल्या स्तंभांच्या जवळ जाता येते. चैत्यगृहाची उंची अंदाजे २८ फुट आहे. दर्शनी भागात असलेले चार प्रचंड स्तंभ, व्हरांडा, उजव्या बाजूला असलेले विहार आणि व्हरांड्यामागे कातळात कोरलेले गजपृष्ठाकार चैत्यगृह. व्हरांडा अंदाजे ३० फुट लांब आणि १२ फुट रुंद आहे. व्हरांड्यात दोन पूर्ण स्तंभ आणि दोन्ही कोपऱ्यात एकएक अर्धस्तंभ आहेत. हर्मिकेसारखा चौथरा, त्याच्यावर कुंभ, त्यातून बाहेर आलेला अष्टकोनी स्तंभ, स्तंभाच्या शिर्षभागी उमललेले उलटे कमळ, त्यावर आरपार खोदलेल्या चौरंगात कोरलेला आमलक आणि छताकडे असलेल्या हर्मिकेच्या चौथऱ्यावर हत्ती, घोडा व बैल या प्राण्यांवर स्वार स्त्री-पुरुष जोड्या अशी या स्तंभांची रचना आहे. कुंभाना घोटून गोलाई दिली आहे. फक्त छिन्नी व हातोडा यांनी गोलाकार कसा दिला असेल हा मोठा अनुत्तरीत प्रश्न आहे.\nखोल्या, वेदिकापट्टी आणि चैत्यकमानी\nखोल्या, वेदिकापट्टी आणि चैत्यकमानी\nहत्ती व घोड्यावर स्वार युगुले\nकातळ फोडून तयार केलेली वाट\nस्तंभशीर्षावर असलेले प्राणी आणि त्यांच्यावर स्वार स्त्री-पुरुष जोड्या अतिशय रेखीव, प्रमाणबध्द आणि सुंदर आहेत. घोड्यांच्या अंगावरील जीन आणि तोंडातील लगाम रंगकामातून दाखवलेले असावे. हत्तींच्या सुळ्यांच्या जागी नुसत्याच खोबणी आहेत. या खोबण्यांमध्ये खरे हस्तीदंत बसवलेले असावे असे वाटते. स्त्री-पुरुषांची वेगळी वेशभूषा, अंगावर परिधान केलेले मोजकेच पण उठावदार दागिने, त्यांचे सौष्ठव हे सारे प्रत्यक्ष जाऊन अनुभवयाचे. स्त्री-पुरुषांचे हात छताला टेकलेले आहेत. बेडसे लेण्यांचे संपूर्ण सौंदर्य या स्तंभांमध्ये आहे. व्हरांड्याच्या अन्य भागावर वेदिकापट्टी व चैत्यकमानी यांचे नक्षीकाम केला आहे. व्हरांड्याच्या दोन्ही बाजूस दोन छोट्या खोल्या खोदलेल्या आहेत. डावीकडील एका खोलीचे काम अर्धवट सोडून दिलेले असले आहे. उर्वरित खोल्यांचे खोदकाम ओट्यासह पूर्ण झालेले आहे. उजवीकडच्या एका खोलीच्या द्वारपट्टीवर नाशिक येथील रहिवासी असलेल्या पुसणक याचे दान (शिलालेख क्र. ३) कोरलेले आहे. हा शिलालेख इ. स. पूर्व पहिल्या शतकातील आहे.\nसुळ्यांच्या जागी असलेल्या खोबण्या\nचैत्यगृहाच्या दर्शनी भागात असलेल्या भिंतींच्यावर पिंपळपानाकर कमान कोरलेली आहे. चैत्यगृहात प्रवेश करण्यासा���ी मध्यभागी आणि डाव्या बाजूला प्रवेशद्वार आहेत. या प्रवेशद्वारांच्यावर चैत्यकमानी कोरलेल्या आहेत. उजव्या बाजुला असलेल्या चैत्यकमानीखाली छोट्या दरवाज्याच्या आकाराचे जालवातायन आहे. या तिन्ही चैत्यकमानीमध्ये फुला-पानांची सुंदर नक्षी कोरलेली आहे. मुख्यप्रवेशद्वारातून प्रवेश केल्यानंतर नजरेस पडते गजपृष्ठाकार छत आणि त्याला तोलून धरणारे २६ खांब. चैत्यगृह १३.५४ मीटर लांब आणि ६.२५ मीटर रुंद असून दर्शनी भागात आयताकार आणि मागील बाजूस अर्धवर्तुळाकार आहे. सुरुवातीचे दोन स्तंभ सोडल्यास उर्वरित सर्व स्तंभ अष्टकोनी आहेत. स्तूपाजवळ असलेल्या उजव्या बाजूच्या स्तंभांवर धर्मचक्र, श्रीवत्स, त्रिरत्न, कमळ इ. शुभचिन्हे कोरलेली आहेत.\n२६ स्तंभांच्या बरोबर मध्यभागी पण पाठीमागील बाजूस आहे मुख्य पूजेचा स्तूप. हा स्तूप इतर लेण्यातील स्तूपापेक्षा वेगळा आहे. या स्तूपावर तीन वेगवेगळ्या पातळ्यांवर वेदिकापट्टी कोरलेल्या आहेत. पायथ्याशी ह्या स्तूपाचा व्यास २.०८ मीटर आहे आणि संपूर्ण स्तूपाची उंची अंदाजे १.५ मीटर आहे. हा संपूर्ण स्तूप आणि त्याच्यावर असलेली हर्मिका दगडात कोरलेली आहे. हर्मिकेवर असलेले लाकडी छत्र नष्ट झालेले आहे, पण हर्मिकेच्या वर छत्राला आधार देणारी यष्टी अजूनही शाबूत आहे. चैत्यगृहाच्या छताला असलेल्या खोबण्यांवरून तेथे पूर्वी लाकडी तुळया होत्या हे कळायला मदत होते. पण काळाच्या ओघात तुळया नष्ट झाल्या आहेत.\nचैत्यगृह प्रवेशद्वाराच्या उत्तरेला पाण्याचे कुंड (क्र. ८) आहे. या कुंडाच्या शेजारी ३ दगडी बाक खोदले आहेत. शेवटच्या दगडी बाकाजवळ पाण्याचे अजून एक खोदीव कुंड (क्र. ९) आहे. ह्या पाण्याच्या कुंडाशेजारी थोडे वरच्या बाजूला दोन खोल्या असलेले लेणे (लेणे क्र. १०) आहे. परंतु, ह्या लेण्याचे काम अर्धवट सोडून दिले आहे. लेण्याच्या बाह्यभागात आणि अंतर्भागात एकएक खोली आहे.\nपाण्याचे टाके आणि दगडी बाक\nपाण्याचे टाके आणि लेणे क्र. १०\nअर्धवट सोडून दिलेल्या लेण्याच्या शेजारी बेडसे लेणीसंकुलातील सर्वात मोठा विहार (लेणे क्र. ११) आहे. गजपृष्ठाकार छत आणि चापाकार विधान हे ह्या विहाराचे मुख्य वैशिष्ट्य. हा विहार ५.५ मीटर रुंद आणि लांबीला ९.९ मीटर आहे. अश्या प्रकारचा विहार महाराष्ट्रातील कोणत्याही लेण्यात बघायला मिळत नाही. विहारात एकूण नऊ खोल्या ��सून प्रत्येक खोलीत झोपण्यासाठी बाक आहेत. या खोल्यांच्या दर्शनी भागात वेदिकापट्टी व चैत्याकार कमानी कोरलेल्या आहेत. ह्या विहारात छताला आधार देण्यासाठी एकही खांब खोदलेला नाही आहे.\nविहारातील खोल्या, चैत्याकार कमान आणि वेदिकापट्टी\nगजपृष्ठाकार छत आणि चापाकार विधान असलेले विहार\nविहारातून दिसणारा लेण्यांच्या बाहेरील परिसर\nह्या विहाराच्या पुढे साधारणपणे ६ मीटर अंतरावर छोटेसे लेणे (लेणे क्र. १२) आहे. ह्या लेण्याचा दर्शनी भाग खुला आहे. ह्या लेण्याच्या जवळच पाण्याचे टाके (क्र. १३) आहे.\nलेणी क्र. १२ आणि १३\nहा शिलालेख लेणी क्र. ३ मध्ये असलेल्या स्तूपाच्या मागे दोन ओळीत कोरलेला आहे. ऊनपावसामुळे हा शिलालेख अस्पष्ट झालेला असून दोन्ही ओळींचा सुरुवातीचा भाग नष्ट झाला आहे. हा शिलालेख इ. स. पूर्व पहिल्या शतकात कोरलेला आहे.\n……य गोभूतिनं आरणकान पैण्डपातिकानं मारकुडवासिनं थुपो\nमारकुडावर राहणाऱ्या भिक्षेवर उदरनिर्वाह करणाऱ्या आरण्यक गोभूती याचा स्तूप. ….. येथे राहणाऱ्या असाळमित भट याने केलेला स्तूप. असाळमित कुठे राहायचा त्या गावाचे नाव नष्ट झाले आहे.\nएस. नागाराजू यांनी दुसऱ्या ओळीतील पहिल्या नष्ट झालेल्या शब्दाचे ‘अंतेवासिना’ असे वाचन केले. अंतेवासिना म्हणजे शिष्य. मारकुडावर राहणाऱ्या आणि भिक्षेवर उदरनिर्वाह करणाऱ्या आरण्यक गोभूती याचा शिष्य भट असाळमित याने हा स्तूप तयार केला असा दुसरा अर्थ पण ह्या शिलालेखाचा निघू शकतो.\nपहिल्या ओळीतील सुरुवातीचा नष्ट झालेला शब्द (अचारी)य असा असावा. आचार्य म्हणजे गुरु.\nपाण्याच्या खोदीव टाकीवर हा शिलालेख कोरला आहे. ह्या लेखाचा काळ इ. स. पहिले शतक हा असावा. एकूण तीन ओळींचा हा शिलालेख चांगल्या स्थितीत असून वाचता येतो.\nमहाभोयाची मुलगी (बालिका), आपदेवणक याची (दुसरी) पत्नी महादेवी महारथीनी सामडिनिका हिची पुण्यकारक देणगी.\nचैत्यगृहाच्या व्हरांड्यातील उजव्या बाजूला असलेल्या खोलीच्या द्वारपट्टीवर हा आहे. इ. स. पूर्व पहिल्या शतकातील हा लेख आहे.\nनासिकान अनदस सेठिस पुतस पुसणकस दानं\nनाशिक येथील श्रेष्ठी आनंद याचा मुलगा पुसणक याचे दान. श्रेष्ठी म्हणजे व्यापारी आणि त्यावरूनच ‘शेठ’ हा आधुनिक शब्द तयार झाला आहे.\nनिरव शांतता, निसर्गरम्य परिसर आणि अभावानेच आढळणारे पर्यटक त्यामुळे लेण्यांचा अभ्यास करण्यासाठ��� बेडसे लेणी अगदी योग्य जागा आहे. पावसाळ्यात तर ह्या संपूर्ण परिसरात हिरवाई पसरलेली असते. बेडसे लेण्यांचे सौंदर्य, तेथील शांतता अनुभवण्यासाठी ह्या लेण्यांना भेट देणे अनिवार्य आहे.\nPrevious Post अनंतदेव याचा शिलालेख असलेली विहार गध्देगाळ\nNext Post वैनायकी – शक्ती, योगिनी आणि मातृका\nछत्रपती संभाजी महाराजांचा हडकोळण शिलालेख\nजेम्स प्रिन्सेप – प्राचीन लिपी अभ्यासक\nसुलतान बॅटरी किंवा सुलतान बाथरी\nमल्लिकार्जुन याचा वसई शिलालेख\nसर अलेक्झांडर कनिंगहॅम – पुरातत्व खात्याचे पहिले महानिदेशक\nकान्हेरी लेणी आणि परदेशी यात्रेकरू\nवैनायकी – शक्ती, योगिनी आणि मातृका\nवर्दळीपासून दूर असलेली ‘बेडसे लेणी’\nअनंतदेव याचा शिलालेख असलेली विहार गध्देगाळ\n© 2019 ||महाराष्ट्र देशा||\nथोडेसे ||महाराष्ट्र देशा|| बदल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/The-returning-monsoon-will-be-stay-long%C2%A0/m/", "date_download": "2020-05-29T12:51:19Z", "digest": "sha1:WZCFGKC6M6E7X3LCI2N7LMEMGXO476W5", "length": 7831, "nlines": 49, "source_domain": "www.pudhari.news", "title": " परतीचा पाऊस लांबणार | पुढारी\t", "raw_content": "\nआपला जिल्हा निवडा अहमदनगर औरंगाबाद बेळगाव गोवा जालना कोल्हापूर कोकण मराठवाडा मुंबई नाशिक पुणे सांगली सातारा सोलापूर विदर्भ\nआपला जिल्हा निवडा अहमदनगर औरंगाबाद बेळगाव गोवा जालना कोल्हापूर कोकण मराठवाडा मुंबई नाशिक पुणे सांगली सातारा सोलापूर विदर्भ\nनैऋत्य मोसमी पाऊस (मान्सून) राज्यातून लवकर परतण्याची चिन्हे नाहीत. मान्सून यंदा ऑक्टोबरच्या अखेरपर्यंत राज्यात मुक्‍कामी राहण्याची शक्यता आहे. या महिन्याच्या शेवटीच मान्सून संपूर्ण राज्यातून परतेल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) वर्तविला आहे. त्यामुळे यंदाची दिवाळी पाण्यातच जाण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.\nमान्सूनने राज्याच्या बहुतांश भागांना यंदा चांगलेच झोडपून काढले आहे. सद्यःस्थितीत परतीचा पाऊसही नागरिकांची सत्वपरीक्षाच पाहात आहे. जुलै ते सप्टेंबरदरम्यान मध्य महाराष्ट्र, कोकण, मुंबई व विदर्भात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. जवळपास निम्मा ऑक्टोबर महिना उलटला तरीदेखील मान्सून पाठ सोडत नसल्याचेच दिसून येते.\nआयएमडी मुंबईने राज्यात मान्सून रेंगाळण्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. आयएमडीच्या वेबसाईटवर ऑक्टोबर अखेरपर्यंत मध्य महाराष्ट्र, मुंबई, कोकणात तुरळक ठ���काणी दमदार पाऊस सुरूच राहील, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. अरबी समुद्रात असणारा समांतर कमी दाबाचा पट्टा, राज्यातील द्रोणीय स्थिती, चक्राकार वारे, आदी कारणे पाऊस दमदारपणे कोसळण्यास अनुकूल असतात. यंदाच्या वर्षी ऑक्टोबरमध्ये देखील ही सर्व स्थिती कायम आहे. त्यामुळे ठिकठिकाणी कमी-अधिक प्रमाणात पाऊस बरसत असल्याचे निरीक्षण हवामान तज्ज्ञांनी नोंदविले आहे.\n1961 नंतर सर्वाधिक लांबलेला मान्सून हंगाम\nराजस्थानच्या निम्म्या भागातून मान्सून गुरुवारी (दि. 10) माघारी परतल्याचे हवामान खात्याने गुरुवारी जाहीर केले. सर्वसाधारणपणे 1 सप्टेंबर रोजी मान्सून राजस्थानातून परततो. यंदा मात्र तब्बल 40 दिवस उशिराने मान्सून तेथून परतल्याचे दिसून आले. यंदाचा हंगाम 1 ऑक्टोबर 1961 नंतरचा सर्वाधिक लांबलेला हंगाम आहे. दरम्यान, राजस्थानच्या बहुतांश भागांसह पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली येथूनही मान्सून माघारी परतल्याचे हवामान खात्याने जाहीर केले. राज्यातून तो कधी परतेल, याबाबतची नेमकी तारीख आयएमडीकडून सांगण्यात आलेली नाही. परंतु, 26 ते 29 ऑक्टोबरदरम्यान मान्सून राज्याच्या बहुतांश भागांतून परतेल, असे संकेत मिळू लागले आहेत.\nमहाराष्ट्रातील बाराशे नागरिक युएईत अडकले; मुंबईत येण्यासाठी मागितली परवानगी\nयंदा आषाढी वारीला पायी दिंडी नाही, आळंदी, देहूच्या पादुका दशमीला पंढरपूरला जाणार\nअन् माकडांनी हिसकावले कोरोना रूग्‍णांचे सॅम्‍पल\nकोल्हापूर : साईबाबा स्वतः भक्तांशी बोलतात; असा बहाणा करून फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश\nछत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांचे निधन\nजळगाव : २४ कोरोना बाधित रुग्णांची भर\nकेडीएमसी मुख्यालयाला कोरोनाची लागण\nसोनू सूदनंतर स्वराचा मजुरांना मदतीचा हात\nपरळीत नायब तहसीलदारांना मारहाण\nकोरोना मयत रुग्णावर अंत्यसंस्कार केल्यानंतर कोरोना वॉरियर काय करतात\n© 2017 पुढारी न्यूज\n© 2017 पुढारी न्यूज", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://kalamnaama.com/2014/09/modi-sarkarchi-shambhari/", "date_download": "2020-05-29T13:53:49Z", "digest": "sha1:AHOSLNIREGE3CRSB6WN3JOZVVOEXYT7A", "length": 13066, "nlines": 85, "source_domain": "kalamnaama.com", "title": "मोदी सरकारची शंभरी – Kalamnaama", "raw_content": "\nअच्छे दिन आनेवाले है…. असा ढोल वाजवत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सरकार स्थानापन्न झालं. नरेंद्र मोदी यांचा पंतप्रधानपदाचे उमेदवार म्ह���ून घोषित होईपर्यंतचा काळ आणि पंतप्रधानपदी विराजमान होईपर्यंतच्या काळात ज्या पद्धतीने देशात सगळी प्रचारयंत्रणा चालली ती थक्क करणारी होती. एका व्यक्तीभोवती ही प्रचारयंत्रणा चालली. नरेंद्र मोदी यांना या प्रचारयंत्रणेने घराघरात पोचवलं. विकासाच्या मुद्यावर या देशाला आता मोदी यांच्या शिवाय पर्याय नाही हे त्यातून बिंबवण्यात आलं. काँगे्रस नेतृत्व या सगळ्या प्रचाराला तोंड देण्यास थिटं पडलं. काँगे्रसमधली ही निर्नायक परिस्थिती मोदींच्या पथ्यावरच पडली. त्यातून मोदींची लाट तयार झाली. या लाटेने काँगे्रसचा पार धुव्वा उडवला. काँगे्रसच का पण इतर सर्व भल्या भल्या राजकीय पक्षांना तडाखा बसला. त्यामुळे केवळ एनडीएच नव्हे तर भाजपच्या कधी नव्हे ते भक्कम संख्याबळाच्या जोरावर हातात सत्ता आली. कुणाच्याही कुबड्यांशिवाय हे सरकार कार्यरत झालं. नरेंद्र मोदींविषयी लोकांमध्ये प्रचंड कुतूहल आणि अपेक्षा वाढल्या. या सगळ्या अपेक्षांचं ओझं घेवून सत्तेवर विराजमान झालेले मोदी या सगळ्याचं उत्तरदायित्व कसं निभावतात हा अभ्यासकांच्या दृष्टीने महत्त्वाचा मुद्दा आहे. आता तीन महिने, म्हणजे शंभर दिवसांची कारकीर्द झाल्यानंतर या सरकारचं ऑडिट करणं सुरू झालं आहे.\nखरंतर तीन महिन्यांत कोणत्याही सरकारच्या कारभाराचा असा लेखाजोखा मांडता येत नाही. किमान सहा महिने तरी सरकारला संधी द्यायला हवी. मात्र तरीही गेल्या तीन महिन्यात ज्या घटना घडल्या, त्याचे पडसाद, मोदी आणि त्यांच्या सरकारमधील सहकारी यांच्या कामाची दिशा, या सगळ्यावरून या सरकारची वाटचाल कशी आहे याचा अंदाज नक्की स्पष्ट होतो आहे. खरंतर मोदी यांनी पदभार घेताना सेन्सेक्स ज्या तर्हेने उसळला होता त्याने आता सर्व व्यापारी वर्ग खुश झाला होता. भांडवलदार तर बेहद्द समाधानी होते. विदेशातून काळा पैसा आणण्यासाठी समिती तयार केली. महागाईच्या मुद्यावर काँग्रेस सरकारला घेरण्यात आलं होतं. महागाई नियंत्रणात आणण्यासाठी नॅशनल फूड गे्रड स्थापन करण्यात आली. सामान्य माणसांची बँकेत खाती उघडून त्यांना डेबिट कार्ड देण्याची मोहिम सुरू झाली आहे. एवढंच नव्हे तर नियोजन आयोगच रद्द करून त्या जागी नवी यंत्रणा तयार करण्याची घोषणा मोदी सरकारने केलीय. आर्थिक नियोजन आणि नियंत्रण करण्याचं काम नियोजन आयोगामार्फत केलं जात���. पण आता मोदी नवी यंत्रणा काय आणतात ही यंत्रणा सरकारवर किती अंकुश ठेवेल याबाबत अर्थविश्लेषक लक्ष ठेवून आहेत. एकूणच देशाची आर्थिकस्थिती ही गेल्या काही वर्षांत वेगवेगळी वळणं घेत आहे. आता दरडोई उत्पन्न वाढलं आहे. अर्थात यात मोदी सरकारला श्रेय घेण्याचं कारण नाही, कारण काँगे्रस सरकारच्या आर्थिक धोरणांचा हा परिणाम आहे हे सांगायला फार विचार करण्याची गरज नाही. पुढच्या सहा महिन्यातच मोदींचा अर्थ व्यवस्थेवरील परिणाम लक्षात येईल. मात्र मोदींवर ज्यांची भिस्त होती त्या व्यापारी, उद्योजक वर्गाची मात्र तीन महिन्यात फोल निराशा झाली आहे. मोदी आल्यानंतर व्यापार्यांच्या, उद्योजकांच्या सोयीने निर्णय होतील असं त्यांना वाटलं होतं. पण मोदींनी आधीच्याच सरकारचं धोरण अवलंबल्याने ही मंडळी दुर्मुखलेली झाली आहेत.\nखरंतर मोदींनी खूप घोषणा केल्यात पण त्यांच्या मनात नेमकं काय आहे याचा अंदाज मात्र कुणालाच येत नाहीये. ज्या व्यापारी वर्गाने मदत केली त्यांची सोय पहायची आहेच. पण मोदींच्या राजकीय अडचणी कमी नाहीत. गेल्या तीन महिन्यात त्यांच्या मंत्रिमंडळातील अनेक सहकारी वेगवेगळ्या आरोपांत अडकले आहेत. दुसरीकडे त्यांच्यावर आरएसएसचा दबाव आहेच. अडवाणी आणि इतर ज्येष्ठांना मोदींनी रिटायर करून टाकलंच आहे. मात्र सामाजिक भान या सरकारला आहे असं चित्र अजून दिसत नाहीये. जवळपास सहाशे दंगे झालेत. सरसंघचालकांपासून ते योगी आदित्यनाथ यांच्यापर्यंत सारेच धार्मिक उन्मादाला खतपाणी घालतायत. या सगळ्यात मोदींचं नवेपण आता संपल्यानंतर ते काय भूमिका घेतात त्यावरच त्यांचा लेखाजोखा मांडणं शक्य होणार आहे…\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कार्यपद्धती पाहता एकाधिकारशाहीचा मोठा धोका निर्माण झाला आहे. पंतप्रधान कार्यालयाने केंद्रीय मंत्र्यांच्या अधिकारात कपात केली असून, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांना कस्पटासमान वागणूक दिली जात आहे. लोकांना मोठी स्वप्नं दाखवत केंद्रात सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने जनतेचा साफ भ्रमनिरास केला. १०० दिवसांच्या राजवटीत काळ्या पैशांतील १०० पैसेसुद्धा परत आणता आले नाहीत.\n– पृथ्वीराज चव्हाण, मुख्यमंत्री\nPrevious article खंत क्रांतिवीरांगणेची\nNext article रक्षाबंधन स्त्री भ्रूण हत्या\nप्लेग, करोना, चापेकर आणि रँड…\nकरोना व्हायरस : ७ दिवस सरकारी कार्यालयं बंद राहणार\nविधानसभेत भाजप मात्र स्वतंत्रपणे लढण्याच्या तयारीत : देवगड व सावंतवाडी मतदारसंघावर दावा\nलोकसभा निवडणूका संपल्यानंतर विधानसभा निवडणूका लवकरच होणार आहेत लोकसभेच्या निवडणुकीत भाजपसेना युती असतानाच …\nकाय आहे प्रज्ञा ठाकूरच्या शपथपत्रात \nमित्रांनो, सद्य परिस्थिती वर निराश किंवा नकारात्मक होवू नका.\nIPL 2019 – ८ युवा खेळाडूंना संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.kardaliwan.com/post/gurucharitra", "date_download": "2020-05-29T14:27:32Z", "digest": "sha1:ZYPKVS3M3QLYRNWZ2TUNX54RMDH6HRLC", "length": 22210, "nlines": 40, "source_domain": "www.kardaliwan.com", "title": "श्री गुरुचरित्र – माहिती, महात्म्य आणि पारायण पद्धती", "raw_content": "साहसी + आध्यात्मिक यात्रा आयोजक | आध्यात्मिक पुस्तक प्रकाशक\nश्री गुरुचरित्र – माहिती, महात्म्य आणि पारायण पद्धती\nगुरुचरित्र आणि गुरुलीलामृत हे दोन्ही ग्रंथ दत्तसंप्रदायात पूर्वार्ध आणि उत्तरार्ध म्हणून गणले जातात. त्यांचे पारायणही उपासना म्हणून केले जाते. पारायणाचे वेळी सप्ताहाचे बंधन असण्याने अर्थ-चिंतन करायला अवसर नसतो. म्हणून उपासनेचाच एक भाग या दृष्टिकोनातून ग्रंथाचा अभ्यासही करायला हवा. श्रीपादश्रीवल्लभ, श्रीनृसिंहसरस्वती, श्रीस्वामी समर्थ या दत्तावतारी-सत्पुरुषांनी भक्तांवर कृपादृष्टी टाकून त्यांच्या पाठीमागे कृपाशक्तीही उभी केली. तिला चमत्कार असे म्हटले गेले आहे. पण हे चमत्कार श्रद्धेच्या वाढीसाठी असून त्यायोगे भक्तांची मनोकामना पूर्ण होते हा एक भाग; पण मनोकामना पूर्ण झाल्यावर त्यांनी गुरुसेवा/ गुरूउपासना अखंडपणे चालू ठेवून आत्मज्ञानप्राप्ती करून घेतली पाहिजे. म्हणूनच गुरूंनी केलेल्या चमत्कारांमागील भक्तिसूत्र शोधून घेऊन त्यांतील गुरुबोध जाणून घ्यायला हवा. गुरु-शिष्य संवाद हा त्यासाठीच असतो.\nदिव्य व दैवी परंपरेने चालत आलेल्या मूळ ग्रंथाचा १४८० च्या सुमारास सरस्वती गंगाधरांनी केलेला विस्तार म्हणजेच ‘गुरुचरित्र’ हा ग्रंथ महाराष्ट्रात लोकप्रिय असून दत्तसंप्रदायिकांनी त्याला वेदाची मान्यता दिलेली आहे. वारकऱ्यांना 'ज्ञानेश्वरी' व ‘दासबोध’ प्रिय, नाथपंथीयाना जसा ‘नवनाथ भक्तिसार’ प्रिय, तसा दत्तभक्तांना ‘गुरुचरित्र’ हा ग्रंथ पारायणासाठी अतीव प्रिय आहे.\nया प्रासादिक ग्रंथाचे ५२ अध्याय असून ओवीसंख्या ७४९१ इतकी आहे. काही ग्रंथात ५�� अध्याय आहेत व त्यांची विभागणी ‘ज्ञानकांड’, ‘कर्मकांड’ आणि ‘भक्तिकांड’ अशी केली आहे. विविध कथांच्या माध्यमातून ज्ञान-कर्म-भक्ती यांचा समन्वय यात साधला असून या तीनही उपासनांसाठी गुरूचे मार्गदर्शनच कसे अनिवार्य आहे याचे अतिशय सुंदर आणि मर्मग्राही विवेचन ग्रंथकर्त्याने ओघवत्या भाषेत केले आहे.\nगुरुचरित्र (कथासारासहित) ग्रंथ ऑनलाइन घरपोच मागवा - Order Online Now\nसर्वसामान्य मनुष्याने ईश्वराप्रत पोहोचण्यासाठी कशा प्रकारचे आचरण ठेवावयास हवे याचे मौलिक मार्गदर्शन ‘गुरुचरित्रा’च्या माध्यमातून केले असल्याने या प्रासादिक ग्रंथाचे स्थान दत्तभक्ताच्या हृदयात ‘पाचवा वेद’ असेच आहे आणि यात यत्किंचितही अतिशयोक्ती नाही. पू. श्री. टेंबेस्वामी नेहमी सांगत की, \"दुसरी काही उपासना तुम्हाला शक्य झाली नाही तरी चालेल; परंतू गुरुचरित्रातील किमान पाच ओव्या नित्य वाचनात असू द्या.\"\nदत्तावतार श्रीनृसिंहसरस्वती यांच्या प्रेरणेनेच ‘गुरुचरित्र’ लिहिले गेले. परिणामी या ग्रंथाला ईश्वरी अधिष्ठान असल्याने तो ‘वरदग्रंथ’ असून त्याला श्रीगुरूंनी ‘भक्तकामकल्पद्रुम’ असा वर देऊन ठेवलेला आहे.\n जे जे वांछिले मनात ते ते साध्य होय त्वरित ते ते साध्य होय त्वरित गुरुचरित्र ऐकता ॥’ अशी त्यांची महती आहे.\nयोग आणि मंत्रशास्त्राचे प्रवर्तक दत्तात्रेय असल्याने आणि श्रीपादश्रीवल्लभ व श्रीनृसिंहसरस्वती हे दत्तावतारच असल्याने या दोघांच्या चमत्कारपूर्ण लीलांचे वर्णन ठायी ठायी केलेले आढळते. या शिवाय यात व्रत-वैकल्ये सांगितली आहेत, यात्रांची वर्णने आहेत, ब्राह्मणाचा आचारधर्म विस्ताराने कथन केला आहे. यात अश्वथ्य, औदुंबर, भस्म महात्म्यही विशद केलेले आहे. ‘गुरुचरित्रा’त शिवपूजेचे माहात्म्यही विशद केले आहे. रुद्राक्ष धारणाचे फायदे, शिवरात्रीच्या उपवासाचे फल, सोमवार व्रत, भस्मलेपन इत्यांदीची तपशीलवार माहिती आहे. या ग्रंथानेच समाजाला शाश्वत मूल्ये शिकविली. त्यांपैकी ‘पातिव्रत्य’ हे सर्वश्रेष्ठ वैयक्तिक मूल्य आहे, तर ‘आतिथ्य’ हे सामाजिक मूल्य आहे. पापकर्माची प्रवृत्ती कमी होऊन पुण्य प्रवृत्ती वाढण्यासाठी ‘गुरुचरित्रा’त कर्मनिष्ठ, ध्येयनिष्ठ, गुरुनिष्ठ अशा स्त्री-पुरुषांची चरित्रे जागोजागी आढळतात.\n‘गुरुचरित्रा’त वाङ्मय सृष्टीहून एक उच्चतर अशी ‘च���न्मय सृष्टी आहे आणि म्हणूनच यातील प्रत्येक ओवी परमेश्वरी शक्तीने भरलेली असून को कोणी प्रखर विरक्ती व अविचल भक्तीने या दिव्य ग्रंथाची पारायणे करील त्याचा ‘प्रपंच’ आणि ‘परमार्थ’ दोन्हीही सुखाचे होतील हे त्रिवार सत्य साहजिकच हा ग्रंथ हा सिद्धमंत्र असल्याची अनुभूती पारायणकर्त्याला आल्याशिवाय राहत नाही.\nया ग्रंथातील तत्त्वज्ञान हे स्वात्मानुभव, आत्मज्ञान व आत्मसाक्षात्कार होण्यास पोषक आहे. शेवटी ‘उद्धरेत आत्मनात्मानम्’ हेच खरे आपलीच बरी-वाईट कृत्ये आपल्याला तारतात किंवा मारतात, हेच तत्त्व या ग्रंथात पुन:पुन्हा पटवून दिलेले आहे आणि म्हणूनच सत्कर्म करावे, असे आवर्जुन सांगितले आहे. याचे कारण असे की, हे सत्कर्मच तुम्हाला भवसागर तरून जाण्यास साहाय्य करते.\n‘थिऑसॉफिकल सोसायटी’च्या अध्यक्षा विदुषी ऍनी बेझंट म्हणतात की, \"गुरुचरित्राची एकेक ओवी म्हणजे एक ‘सिद्ध मंत्र’ असून त्याच्या उच्चाराने उत्पन्न होणारे चिदाकाशातील कंप म्हणजे अत्यंत कल्याणकारक असे विकसित रंगाचे चिदाकार किंवा विचार लहरी होत. या इतर कोणत्याही उच्चारांच्या लहरींतून फारच प्रभावी असतात, असे दिव्यसृष्टी कंपन लहरी आणि ‘सप्तशती’ या दिव्य ग्रंथातील मंत्रांमुळे निर्माण होणाऱ्या लहरी या सारख्याच रंगाच्या व आकाराच्या असतात, हे प्रयोगांती सिद्ध झाले आहे.\"\nसप्ताह पद्धती १ ला दिवस :- १ ते ९ अध्याय २ रा दिवस :- १० ते २१ अध्याय ३ रा दिवस :- २२ ते २९ अध्याय ४ था दिवस :- ३० ते ३५ अध्याय ५ वा दिवस :- ३६ ते ३८ अध्याय ६ वा दिवस :- ३९ ते ४३ अध्याय ७ वा दिवस :- ४४ ते ५३ अध्याय श्री गुरुचरित्र पारायण असे करावे.\nश्री गुरुचरित्र हा ग्रंथ महाराष्ट्रात वेदांइतकाच मान्यता पावलाला अहे. ईसवी सनाच्या १४व्या शतकात नृसिंह सरस्वती यांचा दिव्य व अदभूत चरित्र विवरण करणारा हा ग्रंथ श्रीगुरूंच्या शिष्य परंपरेतील श्रीसरस्वती गंगाधर यांनी १५व्या शतकात लिहीला.\nश्री गुरूंच्या चारीत्रासारखा अलौकिक विषय व परंपरेचा वारसा लाभलाला श्रीगुरुकृपासंपन्न, सिद्धानुभवी लेखक, असा योग जुळून अल्यामुळे या समग्र ग्रंथास सिद्ध मंत्राचे सामर्थ्य प्राप्त झाले अहे. हा ग्रंथ अत्यंत प्रासादिक आहे. संकल्प-पूर्तीसाठी श्रीगुरुचरित्र -वाचनाची विशिष्ट पद्धती आहे. त्याप्रमाणेच वाचन, पारायण व्हावे असे स्वतः गुरु चरि��्र कार म्हणतात.\n\" अंतर्बाह्य शुचिर्भूतता राखून ह्मा ग्रंथाचे वाचन करावे वैविध्य पूर्ण अशा संकल्प पूर्तते साठी गुरुचरित्र सप्ताह वाचनाचे अनुष्ठान निश्चित फलदायी ठरते , असा अनेक वाचकांचा व साधकांचा अनुभव आहे. त्या दृष्टीने अनुष्ठानाच्या काळात पाळावयाचा सामान्य संकेत व नियम पुढीलप्रमाणे अहेत.\nअनुष्ठानाच्या काळात पाळावयाचा सामान्य संकेत व नियम ◆ वाचन हे नेहमी एका लयीत, शांत व सुस्पष्ट असे असावे. उरकण्याच्या दृष्टीने ऊच्चारभ्रष्टता होऊ नये. चित्त अक्षरातून व्यक्त होणा-या अर्थाकडे असावे. ◆ वाचनासाठी नेहमी पूर्वा भिमुख वा उत्तरा भिमुखच बसावे. ◆ वाचनासाठी ठरविक वेळ, ठरविक दिशा व ठरविक जागाच असावी. कोणत्याही कारणास्तव ह्मात बदल होऊ देऊ नये. ◆ श्रीदत्तात्रायांची मूर्ती वा प्रतिमा नसल्यास पाटावर तांदूळ ठेवून त्यावर सुपारी ठेवावी व तीत श्रीदत्तात्रायांना अवाहन करावे. ◆ सप्ताहकालात ब्र्म्ह्चर्याचे पालन व्हावे. वाचन शुचिर्भूत पणाने व सोवळ्या नेच करावे . सप्ताहात केवळ हविषान्न घ्यावे. हविषान्न म्हणजे दूधभात. (मीठ-तिखट, अंबट, दही, ताक वर्ज. साखर घ्यावी. गूळ घाउ नये. गव्हाची पोळी (चपाती), तूप,साखर घेता येते.) ◆ रात्री देवाच्या सन्निधच चटईवर अथवा पांढ-या धाबळीवर झोपावे. झोपताना डाव्या कुशीवर झोपावे म्हणजे संकल्पपूर्तीचा दृष्टीने संदेश ऐकू यातात, असा श्रद्धेने अनुष्ठान करणा-यांचा अनुभव अहे. ◆ वाचनाच्या काळात मध्येच असनावरून उठू नये किंवा दुस-याशी बोलू नये. ◆ सप्ताहाचा प्रारंभ पुष्कळदा शनिवारी करून शुक्रवारी समाप्ती करतात. कारण शुक्रवार हा श्रीगुरूंच्या निजानंद गमनाचा दिवस होय. ◆ सप्ताह पूर्ण झाल्यानंतर सातव्या दिवशी, शक्य तर अठव्या दिवशी, सुपारीतून श्रीदत्तात्रायांचे विसर्जन करावे, आणि नैवेद्य, आरती करून, भोजनास सवाष्ण, ब्राम्हण सांगून सांगता करावी. महा नैवाद्मात शक्यतो घेवड्याची भाजी असावी.\nगुरुचरित्र आपल्याला काय शिकवते १. आपली चूक नसताना दुसर्याकडून झालेला त्रास, हे आपलेच प्रारब्ध असते. २. आपण मदत करत नसतो, तर वैश्विक शक्तीने ती मदत पोचवण्यासाठी आपली निवड केलेली असते. ३. आपल्या मनात सतत शंका असतात, कारण आपल्याला चमत्कार व्हावेत असे वाटत असते. ही शंका जाऊन ठाम श्रद्धा आली की शंका दूर होते. ४. यांत्रिक पणे देव सापडत नाही, मग कितीही ठिकाणी धावपळ करा. ५. मनुष्य रूपातच बहुतेक गुरू भेटतात, पण कुणाला तरी गुरू मानायला मन धजावत नाही. त्यापेक्षा एखाद्या मूर्तीला गुरु मानणे सोयीचे वाटते. इथेच गल्लत होते. पण योग्य गुरू भेटणे हेही आपल्या कळकळीतूनच होऊ शकते. (आचरेकर सरांनी गालात मारलेली होती तरीही सचिन आज पाय धरतो. त्यांची चिकित्सा करत नाही). ६. काळ हा परमेश्वरलाही चुकला नाही, इतके क्रांतिकारी विधान गुरुचरित्रात आहे. ७. आपली काही पापे असतात ती आपल्या मानसिक वेदनेतून प्रायश्चित करवतात. त्याला पर्यायी उपाय नाही. ८. नृसिंह सरस्वती महाराजांनी संन्यास घेण्याचा उपदेश कधीच केला नाही. आपापली जग राहाटी चालवावी हेच सांगितले. ९. महाराज वैश्विक शक्तीच्या सुचनेने राहिल्यासारखे वाटतात. बाकीच्या घटना या घडत गेल्या. मुख्य कार्य ठरलेले होते. १०. अवतार हे काळाप्रमाणे होतात. दर वेळी एकाच रुपात येत नाहीत. ११. विज्ञान हे ज्ञानाचाच भाग आहे. अध्यात्म हा पाया आहे पण जग रहाटी ही आपल्याला नेमून दिलेल्या कामातून पुढे जाते. आपले पात्र (जे असेल ते) आनंदाने निभवावे, पुढच्या खेळात वेगळे पात्र मिळेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/tivlya-bavlya/?vpage=5", "date_download": "2020-05-29T14:11:45Z", "digest": "sha1:FNN3NXOM2FXWPUUTIMSU2J3JBNRVW2BO", "length": 17831, "nlines": 143, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "टिवल्या बावल्या – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ May 29, 2020 ] लॉक डाऊन नंतरचं साहित्यविश्व….\tमहाचर्चा\n[ May 28, 2020 ] घरातील आतंक…नौटंकी (नशायात्रा – भाग ३४)\tनशायात्रा\n[ May 27, 2020 ] सुंदरतेचा आस्वाद (बेवड्याची डायरी – भाग ३३ वा)\tनियमित सदरे\n[ May 25, 2020 ] रेल्वे स्टेशनवरील लुटमार (नशायात्रा – भाग ३३)\tनशायात्रा\n[ May 25, 2020 ] वलयांकितांच्या सहवासात – संगीत सम्राज्ञी बेगम परवीन सुलताना\tनियमित सदरे\nHomeकविता - गझलटिवल्या बावल्या\nJune 20, 2012 सुरेश वासुदेव नाईक उर्फ गुरुदास कविता - गझल\nजमताच रिकामटेकडे, सुरु चर्चा राजकारणाची असते चढा ओढ अकारण तिथे, मत-प्रदर्शनाची असते चढा ओढ अकारण तिथे, मत-प्रदर्शनाची नसते हाड जिभेला, असते रेलचेल, अपशब्दांची नसते हाड जिभेला, असते रेलचेल, अपशब्दांची करण्यां वर्षाव असभ्य शब्दांचा, भिती न कुणाच्या बापाची करण्यां वर्षाव असभ्य शब्दांचा, भिती न कुणाच्या बापाची भिती न कुणाच्या बापाची भिती न कुणाच्या बापाची १फुरसतींतुनि न दवडती संधी, सोड���्या वाफ मुखाची वेळ अचूक शोधिती, राग घरांतील, बाहेर काढण्याची वेळ अचूक शोधिती, राग घरांतील, बाहेर काढण्याची मिळतांन अवसर, वेळ येते मग, कुढत बसण्याची मिळतांन अवसर, वेळ येते मग, कुढत बसण्याची असते धारणा एकेकाची, मारतो, मुकुटे खाण्याची असते धारणा एकेकाची, मारतो, मुकुटे खाण्याची मारतो, मुकुटे खाण्याची खुपसतां नाक, नको तेथे, येते वेळ उपमर्दाची गत अशीच होते, न विचारतां, उपदेश करणार्‍यांची गत अशीच होते, न विचारतां, उपदेश करणार्‍यांची जो तो असतो, भागविता हौस, अपुल्या मनाची जो तो असतो, भागविता हौस, अपुल्या मनाची आंस असते मनीं, टिमकी अपुली वाजविण्याची आंस असते मनीं, टिमकी अपुली वाजविण्याची टिमकी अपुली वाजविण्याची असते जया अंगी सवय, करणे चिंता दुसर्‍याची पातळी, खासते वाढविती, अपुल्याच रक्त दाबाची पातळी, खासते वाढविती, अपुल्याच रक्त दाबाची अकारण करुनि चिंता, येई मनीं, भावना वैफल्याची अकारण करुनि चिंता, येई मनीं, भावना वैफल्याची सवय असते एकेकाची, तर्‍हा स्वभाव वैचित्र्याची सवय असते एकेकाची, तर्‍हा स्वभाव वैचित्र्याची तर्‍हा स्वभाव वैचित्र्याची नसतां मनीं विचार शीलता, जाण होते वैफल्याची धरसोड वृत्तीतुनि, आफत, अपुल्याच कुचंबणेची धरसोड वृत्तीतुनि, आफत, अपुल्याच कुचंबणेची घिसाड घाईतुनि, येते पाळी, पश्चाताप करण्याची घिसाड घाईतुनि, येते पाळी, पश्चाताप करण्याची धरावी सदैव, कांस, जीवन मार्गी, चारू विचारांची धरावी सदैव, कांस, जीवन मार्गी, चारू विचारांची जीवन मार्गी, चारू विचारांची जीवन मार्गी, चारू विचारांची ५कित्येकां असे सवय, खाजवुनि खरुज काढण्याची नको नको ते काढूनि विषय, चवी चवीने, चघळण्याची नको नको ते काढूनि विषय, चवी चवीने, चघळण्याची काढुनि खुसपट, सवय अनेकां, लज्जत चाखण्याची काढुनि खुसपट, सवय अनेकां, लज्जत चाखण्याची गिळूनि मूग बसणे, असते कृती, बेरक्या जनांची गिळूनि मूग बसणे, असते कृती, बेरक्या जनांची असते कृती, बेरक्या जनांची असते कृती, बेरक्या जनांची ६जमताचि दोघे, रंगते चर्चा, तिसर्‍याच्या वैगुण्याची नकळत, दाविती ते, झलक अपुल्याच विकृयीची नकळत, दाविती ते, झलक अपुल्याच विकृयीची तयां वाटे, अधिकारवाणी, अपुल्याच फुशारकीची तयां वाटे, अधिकारवाणी, अपुल्याच फुशारकीची लाय करावे, आहे रेलचेल येथे, असल्याच प्रवृत्तीची लाय करावे, आहे रेलचेल येथे, असल��याच प्रवृत्तीची रेलचेल येथे, असल्याच प्रवृत्तीची रेलचेल येथे, असल्याच प्रवृत्तीची ७ येताच समविचारी एकत्र निघते टूर सहलीची परी येई न तेथे कधी, प्रचीती सात्विक आनंदाची परी येई न तेथे कधी, प्रचीती सात्विक आनंदाची रुळली प्रथा, अपेय पानांतरी, अभक्ष भक्षणाची रुळली प्रथा, अपेय पानांतरी, अभक्ष भक्षणाची आहे हीच व्याख्या, प्रचलित निखळ सौख्याची आहे हीच व्याख्या, प्रचलित निखळ सौख्याची प्रचलित निखळ सौख्याची असते सवय अनेकां, चांभार चौकश्या करण्याची असती उद्योग सारे, नसते जयां, किंमत वेळेची असती उद्योग सारे, नसते जयां, किंमत वेळेची जडते सवय अकारण, भिंतीस तुंबड्या लावण्याची जडते सवय अकारण, भिंतीस तुंबड्या लावण्याची मुबलकता येथे, या असल्या, उद्यमी महाभागांची मुबलकता येथे, या असल्या, उद्यमी महाभागांची या असल्या, उद्यमी महाभागांची या असल्या, उद्यमी महाभागांची ९उद्योग नसता, सवय कित्येकां, चोंबडेपणा करण्याची नसे कमी, इतरां नयनीं, कुसळते, शोधणार्‍यांची नसे कमी, इतरां नयनीं, कुसळते, शोधणार्‍यांची तत्परता अंगी, देऊनि कान, भांडण शेजार्‍याचे ऐकण्याची तत्परता अंगी, देऊनि कान, भांडण शेजार्‍याचे ऐकण्याची ठाऊक नसते महती, आयु हे, सरलपणाने जगण्याची ठाऊक नसते महती, आयु हे, सरलपणाने जगण्याची आयु हे, सरलपणाने जगण्याची आयु हे, सरलपणाने जगण्याची १०नसते स्वत:स अक्कल जराही, स्वयं उन्नती करण्याची दाविती तत्परता, वर जाणार्‍यांचे, पाय ओढण्याची दाविती तत्परता, वर जाणार्‍यांचे, पाय ओढण्याची न होई इच्छा, अशांना कधी, इतरां मदत करण्याची न होई इच्छा, अशांना कधी, इतरां मदत करण्याची नीती ऐसी, ठरते सदैव, जगती या कुचकामाची नीती ऐसी, ठरते सदैव, जगती या कुचकामाची सदैव, जगती या कुचकामाची सदैव, जगती या कुचकामाची ११न वनवा, राखुनि हात, व्यवहार करणार्‍याची मुबलकता येथे, वेळेस ऐन, घात करणार्‍यांची मुबलकता येथे, वेळेस ऐन, घात करणार्‍यांची जन ऐसे, न सोडिती संधी, इतरां ओरबाडण्याची जन ऐसे, न सोडिती संधी, इतरां ओरबाडण्याची रांग येथे, ठेवुनि छातीवरी हात, खोटे बोलणार्‍यांची रांग येथे, ठेवुनि छातीवरी हात, खोटे बोलणार्‍यांची रांग येथे, खोटे बोलणार्‍यांची रांग येथे, खोटे बोलणार्‍यांची १२नसे कमतरता, स्वार्थीपणाचा, कहर करणार्‍यांचीनाही वानवा, टाळूवरील मृतांच्या, लोणी खाणार्‍यांची नाही व��नवा, टाळूवरील मृतांच्या, लोणी खाणार्‍यांची लाज नसते, पोळीवर स्वत:च्या, तूप वाढून घेण्याची लाज नसते, पोळीवर स्वत:च्या, तूप वाढून घेण्याची जरा ही करिती न विचार, न काळजी इतरांची जरा ही करिती न विचार, न काळजी इतरांची घेती न काळजी इतरांची घेती न काळजी इतरांची १३रेलचेल येथे, दिलेला शब्द कधी न पाळणार्‍यांची प्राबल्य येथे, शब्द, कस्पटा समान मानणार्‍यांची प्राबल्य येथे, शब्द, कस्पटा समान मानणार्‍यांची कधी, यावी न वेळ, ऐशा मृगजळांवरी विसंबण्याची कधी, यावी न वेळ, ऐशा मृगजळांवरी विसंबण्याची विसंबिता, येईल वेळ, पदोपदीं, निराशा होण्याची विसंबिता, येईल वेळ, पदोपदीं, निराशा होण्याची पदोपदीं, निराशा होण्याची अपदांतुनि, येते प्रचिती, खर्‍याखुर्‍या मित्रत्वाची दांभिकते, क्षणीं गरजेच्या, न राकिती बूज, मैत्रीची दांभिकते, क्षणीं गरजेच्या, न राकिती बूज, मैत्रीची किळस येई, मनोमनीं, असल्या ढोंगी डोंबकावळ्यांची किळस येई, मनोमनीं, असल्या ढोंगी डोंबकावळ्यांची परी कधी कळीं, होते मदत, न भेटलेल्या अनोळखी जनांची परी कधी कळीं, होते मदत, न भेटलेल्या अनोळखी जनांची न भेटलेल्या अनोळखी जनांची न भेटलेल्या अनोळखी जनांची १५एक दोन कां होईना, साथ हवी, जिवास जीव देणार्‍यांची ग्रीष्मांतही, वर्षाव-प्रीतीचा, करण्याच्या सहृदांची ग्रीष्मांतही, वर्षाव-प्रीतीचा, करण्याच्या सहृदांची जोडी हवी, स्वप्न-पूर्तीस, हातभार लावणार्‍या प्रिय जनांची जोडी हवी, स्वप्न-पूर्तीस, हातभार लावणार्‍या प्रिय जनांची संगत असावी सदा, जीवनीं, स्नेह वाढविणार्‍या सज्जनांची संगत असावी सदा, जीवनीं, स्नेह वाढविणार्‍या सज्जनांची स्नेह वाढविणार्‍या सज्जनांची -गुरुदास / सुरेश नाईक२८ डिसेंबर २०११, बुधवारपुणे – ३०\n— सुरेश वासुदेव नाईक उर्फ गुरुदास\nAbout सुरेश वासुदेव नाईक उर्फ गुरुदास\t43 Articles\nश्री. सुरेश नाईक हे एक उत्तम कवी आणि प्रवासवर्णनकार आहेत. त्यांनी अनेक प्रवासवर्णने पद्यस्वरुपात लिहिली आहेत. ते “गुरुदास” या टोपणनावानेही लेखन करतात. भारतीय नौकानयन महामंडळातून निवृत्त अधिकारी. मराठी / हिंदी / इंग्रजी भाषांचा व्यासंग. काव्य गायनाचे/काव्य वाचनाचे शेकडो कार्यक्रम केले आहेत.\nठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...\nमुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...\nमुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...\nमहाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...\nलॉक डाऊन नंतरचं साहित्यविश्व….\n (नशायात्रा – भाग ३४)\n (बेवड्याची डायरी – भाग ३३ वा)\n (नशायात्रा – भाग ३३)\nवलयांकितांच्या सहवासात – संगीत सम्राज्ञी बेगम परवीन सुलताना\nआत्मकेंद्रीत वृत्तीला लगाम.. (बेवड्याची डायरी – भाग ३२ वा)\nइंदिरा गांधी यांची हत्या.. जाळपोळ.. लुटमार (नशायात्रा – भाग ३२)\nझडती.. कडक तपासणी – (बेवड्याची डायरी – भाग ३१ वा)\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\nerror: कॉपी कशाला करता लेखकाला लिहायलासुद्धा कष्ट पडतात.. चोरी कशाला करायची लेखकाला लिहायलासुद्धा कष्ट पडतात.. चोरी कशाला करायची ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.navarashtra.com/news/stock-market/236218.html", "date_download": "2020-05-29T12:44:38Z", "digest": "sha1:TLCV7WK332VXPE2TU5CNTJSIX7FODGSK", "length": 17058, "nlines": 249, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Navarashtra स्टॉक मार्केटमध्ये २०२०च्या पहिल्या तिमाहीत ४ टक्क्यांची घसरण", "raw_content": "\nनागपुर लखनऊ पुणे मुंबई\n शुक्रवार, मे 29, 2020\n954367721 खबर भेजने क लिए\nअहमदनगर औरंगाबाद जळगाव धुळे नंदुरबार मुंबई रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग मुंबई नागपुर ठाणे पुणे नाशिक अमरावती अकोला वर्धा चंद्रपुर भंडारा गोंदिया बुलढाणा गड़चिरोली वाशिम यवतमाळ\nशुक्रवार, मे २९, २०२०\nभारतात १,६५,७९९ कोरोनाबाधित तर आतापर्यंत एकूण ४,७..\nमजुरांच्या दुर्दशेला काँग्रेसच जबाबदार - मायावतीं..\nमजुरांच्या मुद्द्यावरून काँग्रेसच्या नेत्यांनी घे..\nस्थलांतरित मजुरांच्या जेवणाची व्यवस्था करण्याचे आ..\nपरदेश दौऱ्याच्या दोन महिन्यानंतर महिलेला झाला कोर..\nBoys Locker Room : मुलीची मुलाला बलात्काराची धमकी\nनेपाळच्या नव्या नकाशाबाबतच्या चर्चेला तूर्तास स्थ..\nभारत आणि चीनच्या सीमावादात मध्यस्थी करण्याची डोना..\nबंधपत्रित डॉक्टर्सच्या मानधनात मोठी वाढ- मुख्यमंत..\nआषाढी एकादशीसाठी यंदा पायी दिंडी जाणार नाही - उपम..\nपनवेल महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांचा दिव्या..\nरेशनकार्ड प्रक्रियेतील उपविभागीय अधिकारी अर्चना क..\nभारताचा ऑस्ट्रेलिया दौरा केला नियोजित, मालिकांचे ..\nहॉकीपटू बलबीर सिंग दोसांज यांचे निधन\nइतरशेअर मार्केटव्यापारबजेटनिवेश, विमा, बँकिंगकॉर्पोरेट विश्व\nहॉलिवूडसेलिब्रिटीसमिक्षाबॉक्स ऑफिसफिल्म जगतटेलीविजनगॉसिपअन्य ख़बरें\nदीपिका पादुकोण लॉकडाऊनच्या काळात ऐकत आहे ऑनलाईन स..\n''कहने को हमसफर है'' वेबसीरिजच्या निमित्ताने एकत..\nअक्षय कुमार पुन्हा मदतीसाठी सरसावला, १५०० सदस्यां..\nनगरमध्ये कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने शहरात काही ..\nहोमडेकोरहोम गार्डनिंगसेकंड इनिंगवास्तू ज्योतिष्ययोगाब्युटीफॅशनपर्यटनधर्म-आध्यात्मखाना खजाना\nयुट्यूबवर युट्यूब व्हर्सेस टिकटॉक महायुद्ध पडणार ..\nजिओ युजर्संना फटका, दररोज २ जीबी डेटा मिळणारा पॅक..\nस्टॉक मार्केटमध्ये २०२०च्या पहिल्या तिमाहीत ४ टक्क्यांची घसरण\nस्टॉक मार्केटने ४% एवढा मजबूत वेग घेत २०२० मधील पहिल्या तिमाहीचे चित्र स्पष्ट केले. एस अँड पी सेन्सेक्सने नॉर्थ ३.६२ % च्या तेजीसह १ हजार अंकांची उसळी घेतली. तर निफ्टी ३.८२ % टक्क्यांनी वाधरत ३२६ अंकांनी पुढे आला. तथापि २०२० मधील पहिल्या तिमाहीतील हे आकडे दोन्ही मार्केटसाठी ऐतिहासिक घसरण दर्शवणारे ठरले. १९९२पासून निफ्टीने सर्वात वाईट तिमाही अनुभवली असून २०२० मधील हा टप्पा सेन्सेक्सच्या इतिहासातीलही सर्वात नुकसानकारक ठरल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार अमर देव सिंह यांनी सांगितले. नकारात्मक वातावरण असल्याने मार्च महिन्यात भारतीय इक्विटी बाजारातून परदेशी पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर्स (एफपीआय) मोठ्या प्रमाणावर बाहेर पडले. या एकूण एफपीआय आउटफ्लोची किंमत ५८,३४८ कोटी रुपये एवढी होती. नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लि. (एनडीएसएल)कडे उपलब्ध आकडेवारीनुसार, ही रक्कम आतापर्यंतची सर्वाधिक आहे.\nभारतात अत्यंत कठोर लॉकडाऊन व उपाययोजना होत असूनही कोरोना व्हायरसच्या संसर्गाचे प्रमाण वाढतच आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांच्या समूहातही खूप भीती निर्माण झाली असल्याचे अमर देव सिंह यांनी सांगितले. पुढील काही दिवस अधिक गंभीर असून भविष्यातील चित्र आणखी स्पष्ट करतील. मात्र एक चांगली बाजू अशी की, कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेल्या मंदीची झळ भारत आणि चीनला अपवादात्मक रुपात बसणार नाही, असे वक्तव्य संयुक्त राष्ट्रांनी केले आहे. लॉकडाउनची बंधने हटल्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेत नूतनीकरणाचा उत्साह वाढणे अपेक्षित आहे.\nखडकीतील सेक्स रॅकेट उघडकीस\nअंकिता पाटील यांच्या विरोधात ७ अपक्ष उमेदवार\nनात्याला काळिमा ; दिरानेच केला भावजयीवर बलात्कार\nपोलादपूर तालुक्यात कापडे निवाचीवाडी येथे २ तर उमरठ येथील १ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह\nदौंडमध्ये दिवसा सामूहिक हत्याकांड\nपाली विभागाच्या डॉ. भगत यांना पदावरून कमी केले; उद्या विद्यार्थ्यांचे आंदोलन\nआषाढी एकादशीसाठी यंदा पायी दिंडी जाणार नाही - उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर निर्णय घोषित\nमनःशांतीसाठी आता देवेंद्र फडणवीस यांना पुस्तके वाचण्याची आवश्यकता - हसन मुश्रीफ\nशाहूवाडी तालुक्यात घरगुती वादामुळे पतीने केला आरोग्यसेविका असलेल्या पत्नीचा खून\nशिक्रापुरातील पाच जणांपैकी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह\nबंधपत्रित डॉक्टर्सच्या मानधनात मोठी वाढ- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nआषाढी एकादशीसाठी यंदा पायी दिंडी जाणार नाही - उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर निर्णय घोषित\nमनःशांतीसाठी आता देवेंद्र फडणवीस यांना पुस्तके वाचण्याची आवश्यकता - हसन मुश्रीफ\nशाहूवाडी तालुक्यात घरगुती वादामुळे पतीने केला आरोग्यसेविका असलेल्या पत्नीचा खून\nशिक्रापुरातील पाच जणांपैकी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह\nबंधपत्रित डॉक्टर्सच्या मानधनात मोठी वाढ- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nसरकारी समित्यांची ३१ मे नंतर लॉकडाऊन न वाढवण्याची शिफारस\nसदैव अपने पाठको के साथ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/india-news/arun-jaitley-was-rich-in-versatility-there-was-a-solution-to-every-problem-says-amit-shah/articleshow/71102885.cms", "date_download": "2020-05-29T14:32:53Z", "digest": "sha1:XN4LSJWK33ORSYYRBKHGURCXWTPVVWYL", "length": 9830, "nlines": 82, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nबीसीसीआयला जेटलींचं मोठं योगदान: शहा\nबीसीसीआयच्या वाढीसाठी माजी केंद्रीय अर्थमंत्री, दिवंगत अरुण जेटली यांचं मोठं योगदान राहिलं आहे. त्यांच्या योगदानामुळेच बीसीसीआय आज इथपर्यंत पोहोचू शकली, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितलं. दिल्लीतली फिरोज शहा कोटला स्टेडियमचं नामकरण 'अ��ुण जेटली स्टेडियम' करण्यात आलं असून या स्टेडियमच्या एका पव्हेलियन स्टँडला टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीचं नाव देण्यात आलं आहे. जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये आयोजित या नामकरण सोहळ्यावेळी शहा बोलत होते.\nनवी दिल्ली: बीसीसीआयच्या वाढीसाठी माजी केंद्रीय अर्थमंत्री, दिवंगत अरुण जेटली यांचं मोठं योगदान राहिलं आहे. त्यांच्या योगदानामुळेच बीसीसीआय आज इथपर्यंत पोहोचू शकली, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितलं. दिल्लीतली फिरोज शहा कोटला स्टेडियमचं नामकरण 'अरुण जेटली स्टेडियम' करण्यात आलं असून या स्टेडियमच्या एका पव्हेलियन स्टँडला टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीचं नाव देण्यात आलं आहे. जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये आयोजित या नामकरण सोहळ्यावेळी शहा बोलत होते.\nअरुण जेटली यांनी क्रीडा क्षेत्रासाठी मोठं योगदान दिलं आहे. क्रीडा संघांना निधी मिळवून देण्यासाठी ते कायदेशीर लढाई लढायचे. बीसीसीआयसाठीही त्यांनी मोठं योगदान दिलं आहे. त्यामुळेच बीसीसीआयची इथपर्यंत वाटचाल झाली आहे. बीसीसीआयला प्रभावी करण्यासाठी बीसीसीआयचे माजी अध्यक्ष जगमोहन दालमिया यांनी संघर्ष केला तर आयपीएल आल्यानंतरही टेस्ट, वनडे आणि टी-२०चा फॉर्मेट कायम ठेवण्यासाठी जेटलीनं कार्य केलं. ते बीसीसीआयला नेहमीच कायदेशीर सल्ला द्यायचे. आयपीएल यशस्वी करण्यासाठीही त्यांनी योगदान दिलं होतं, असं अमित शहा यांनी सांगितलं.\nकोणतीही अडचण असायची तेव्हा आम्ही जेटलींचा धावा करायचो. त्यांच्याकडे आमच्या प्रत्येक समस्येचं समाधान असायचं. रात्री उशिरा केव्हाही त्यांना फोन केला तरी ते फोन उचलायचे. त्यातून त्यांची खेळाप्रती ते समर्पित असल्याचं यातून दिसून येतं, असंही ते म्हणाले.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nस्थलांतरीत मजुरांची दैना न्यायालयालाही पाहवेना; सरकारला...\nपुलवामा: मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला, आयईडी भरले...\nदेशातील लॉकडाउन पूर्णपणे अपयशी ठरले: राहुल गांधींची मोद...\n अजित डोभालांनी मोदींना दिली बातमी...\nदारुनंतर तंबाखू-बीडीसाठीही नागरिकांच्या लांबच लांब रांग...\nआइन्स्टाइनने गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला: गो��लमहत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nभाजप बीसीसीआय अरुण जेटली अमित शहा BJP bcci Arun Jaitley amit shah\nस्थलांतरितांसाठी धावली ठाण्याहून रेल्वे\nकरोनामुळे अर्थव्यवस्थेचे मुख्य चाक चिखलात; मंदीने दरवाजा ठोठावला\nप्रसिद्ध गीतकार योगेश गौर यांचं वयाच्या ७७ व्या वर्षी निधन\n करोनाचे संकट नष्ट करण्यासाठी मंदिरात दिला नरबळी\nविद्या बालननं केली 'नटखट' या शॉर्ट फिल्मची निर्मिती\nडोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटला ट्विटरचा पुन्हा आक्षेप\nचार वर्षात तयार झाला 'हा' चित्रपट; ५ जूनला होणार प्रदर्शित\nया १३ शहरांनी संपूर्ण देशाची चिंता वाढवली\nनेपाळचे पंतप्रधान स्वतःच्याच देशात तोंडघशी; नव्या नकाशाला मंजुरी नाही", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/kolhapur-western-maharashtra-news/kolhapur/armed-settlement-in-the-city/articleshow/72201758.cms", "date_download": "2020-05-29T15:05:48Z", "digest": "sha1:XDRNAN4NFLM2LGGPP27VQUAU7MGDMGQK", "length": 9374, "nlines": 97, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nम टा प्रतिनिधी, कोल्हापूर राज्यात सरकार स्थापनेच्या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर शहरात सकाळपासून सशस्त्र पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला...\nम. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर\nराज्यात सरकार स्थापनेच्या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर शहरात सकाळपासून सशस्त्र पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. महत्त्वाचे चौक, धार्मिक स्थळे, गर्दीची ठिकाणे आणि सर्व पक्षांच्या कार्यालयांबाहेर पोलिस तैनात केल्याने ठिकठिकाणी छावणीचे रूप आले होते.\nशनिवारी पहाटे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाल्याच्या वृत्ताने जिल्ह्यात खळबळ उडाली. शिवसेना, काँग्रेससह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत असंतोषाचे वातावरण निर्माण झाल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी खबरदारी म्हणून बंदोबस्त तैनात केला. काही नागरिक चौकाचौकात थांबून या धक्कादायक राजकीय घटनाक्रमावर चर्चा करीत होते. भाजपचे कार्यकर्ते साखर-पेढे वाटप करत होते. शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत असंतोषाची लाट पसरण्याची शक्यता गृहीत धरुन जिल्���्यातील सर्व पोलिसांना अलर्ट राहण्याच्या इशारा जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिला होता.\nशहरातील महत्त्वाचे चौक, संवेदनशील परिसर, धार्मिक स्थळे, राजकीय पक्षांची कार्यालये आदी ठिकाणी सशस्त्र पोलिस होते. शहर पोलिस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे यांच्यासह लक्ष्मीपुरी, जुना राजवाडा, राजारामपुरी, शाहूपुरी, शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक दिवसभर महत्वाच्या ठिकाणी पाहणी केले. रात्री उशिरापर्यंत हा बंदोबस्त कायम होता.\nकायदा व सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी पोलिस प्रशासन सतर्क आहे. जिल्ह्यात महत्त्वाच्या ठिकाणी सशस्त्र बंदोबस्त तैनात केला असून परिस्थिती शांत आहे.\n- डॉ. अभिनव देशमुख, पोलिस अधीक्षक\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nबेगोनियाच्या नव्या प्रजातीला डॉ. बाचूळकर यांचे नावमहत्तवाचा लेख\nस्थलांतरितांसाठी धावली ठाण्याहून रेल्वे\nCBSE: मार्क वाढवायच्या नावे फसवणूक; बोर्डाने केले सावध\nकरोनामुळे पायी आषाढवारी रद्द; हेलिकॉप्टरने पादुका पंढरीत नेणार\n... म्हणून अमिताभ आणि जया यांच्या लग्नात होते फक्त पाच व-हाडी\nपुलवामातील स्फोटकांनी भरलेली कार हिजबुलच्या दहशतवाद्याची; भावाला अटक\nनिर्बंधाचा अमेरिकेनेही विचार करावा; हाँगकाँग सरकारचा इशारा\nप्रसिद्ध गीतकार योगेश गौर यांचं वयाच्या ७७ व्या वर्षी निधन\nमोदी सरकार २.० : या निर्णयांनी गाजवलं पहिलं वर्ष\n करोनाचे संकट नष्ट करण्यासाठी मंदिरात दिला नरबळी\nविद्या बालननं केली 'नटखट' या शॉर्ट फिल्मची निर्मिती\nडोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटला ट्विटरचा पुन्हा आक्षेप\nCBSE: मार्क वाढवायच्या नावे फसवणूक; बोर्डाने केले सावध\nप्रसिद्ध ज्योतिषी बेजन दारूवाला यांचे निधन; करोनामुळे मृत्यू\n३ हजार रुपयांच्या डिस्काउंटवर मिळतोय हा जबरदस्त फोन, पाहा किंमत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/sports/cricket/virat-kohli-media-briefing-before-india-vs-new-zeland-world-cup-2019/articleshow/70128144.cms", "date_download": "2020-05-29T15:03:47Z", "digest": "sha1:22QCSIL2QAAC6CZFR6DZV755XVPS6YFF", "length": 11895, "nlines": 115, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nन्यूझीलंड विरुद्ध जिंकूच; कोहलीला विश्वास\nवर्ल्डकप उपांत्यफेरीच्या सामन्यात मंगळवारी भारत आणि न्यूझीलंडचा संघ आमनेसामने उभे ठाकणार असून या सामन्याच्या पूर्वसंध्येला माध्यमांशी बोलताना भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने विजयाचा विश्वास व्यक्त केला.\nन्यूझीलंड विरुद्ध जिंकूच; कोहलीला विश्वास\nवर्ल्डकप उपांत्यफेरीच्या सामन्यात मंगळवारी भारत आणि न्यूझीलंडचा संघ आमनेसामने उभे ठाकणार असून या सामन्याच्या पूर्वसंध्येला माध्यमांशी बोलताना भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने विजयाचा विश्वास व्यक्त केला. भारतीय संघ पूर्ण आत्मविश्वासाने वर्ल्डकपमध्ये खेळत आहे. प्रत्येक कसोटीच्या क्षणी संघाने स्वत:ला सिद्ध करून दाखवले आहे. उद्याच्या सामन्यातही जिंकण्याची इराद्यानेच आम्ही मैदानात उतरणार आहोत. तशी आमची व्यूहरचना असेल, असे विराट म्हणाला.\nभारतीय गोलंदाजांनी आपली छाप सोडली आहे. ज्या सामन्यात कमी धावा झाल्या त्या सामन्यात गोलंदाजांनी अचूक मारा करून सामना भारताच्या बाजूने झुकवल्याचे आपण पाहिलेच आहे. माझ्या मते सध्याचं आपलं गोलंदाजीचं आक्रमण जगातील सर्वोत्तम आक्रमण आहे. उद्याच्या नॉकआऊट सामन्यातही अशाच कामगिरीची आम्हाला अपेक्षा आहे, असे विराटने पुढे नमूद केले. उद्याच्या सामन्यात आम्हाला चांगला खेळ करावा लागेल. उद्या जो संघ चांगला खेळेल तोच जिंकेल, असेही विराटने पुढे म्हणाला.\nयंदाच्या वर्ल्डकपमध्ये पाच शतके झळकावून विश्वविक्रमाची नोंद करणाऱ्या रोहित शर्माचे विराटने पुन्हा एकदा कौतुक केले.\nधोनीच्या नेतृत्वाखाली मी माझं क्रिकेटमधील करियर सुरू केलं. धोनीबद्दल माझ्या मनात नेहमीच आदर राहिला आहे. धोनीही दिलदार आहे. मी जेव्हा जेव्हा त्याच्याकडे सल्ला मागितला तेव्हा त्याने मला उपयुक्त असे मार्गदर्शन केलेले आहे. खरंच धोनीसोबत खेळताना मी स्वत:ला नशीबवान समजतो, अशा शब्दांत विराटने धोनीबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nअनुष्कावर गुन्हा; घटस्फोट देण्याची विराटकडे भाजपाच्या ख...\nगूड न्यूज... भारताच्या क्र��केटपटूला झालं पूत्ररत्न...\nव्हिडीओ करण्याच्या नादात वॉर्नरने दात तोडून घेतले...\nकरोनाने दिला क्रिकेटला मोठा धक्का; उद्या होणार औपचारिक ...\n भारत ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार, डे-नाइट...\nवर्ल्डकप सेमीफायनल: टीम इंडियात 'यांना' संधी\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nलडाखमध्ये आतपर्यंत घुसण्याचा चिनी सैनिकांचा डाव होता\nशाळा १ जुलैला सुरू करण्याचा विचार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती\nचीनने करोना पसरवून काय साधले, सांगतोय हरभजन सिंग\n... म्हणून अमिताभ आणि जया यांच्या लग्नात होते फक्त पाच व-हाडी\nपुलवामातील स्फोटकांनी भरलेली कार हिजबुलच्या दहशतवाद्याची; भावाला अटक\nनिर्बंधाचा अमेरिकेनेही विचार करावा; हाँगकाँग सरकारचा इशारा\nप्रसिद्ध गीतकार योगेश गौर यांचं वयाच्या ७७ व्या वर्षी निधन\nमोदी सरकार २.० : या निर्णयांनी गाजवलं पहिलं वर्ष\n करोनाचे संकट नष्ट करण्यासाठी मंदिरात दिला नरबळी\nविद्या बालननं केली 'नटखट' या शॉर्ट फिल्मची निर्मिती\nशाळा १ जुलैला सुरू करण्याचा विचार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती\nCBSE: मार्क वाढवायच्या नावे फसवणूक; बोर्डाने केले सावध\nप्रसिद्ध ज्योतिषी बेजन दारूवाला यांचे निधन; करोनामुळे मृत्यू\n३ हजार रुपयांच्या डिस्काउंटवर मिळतोय हा जबरदस्त फोन, पाहा किंमत\nसकाळी रिकाम्या पोटी पाण्यासह कच्चे लसूण खा, या गंभीर आजारांचा धोका होईल कमी\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/mulayam-singh-yadav/videos", "date_download": "2020-05-29T15:03:36Z", "digest": "sha1:DOH2SOEHDDQTY4LVFJDDLAZ6ZJNVD5XF", "length": 6372, "nlines": 89, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमुलायम सिंह यादव यांच्या सुनेने सादर केला 'पद्मावती'तला घुमर\nमुलायम सिंह यादव यांनी साजर केला ७९ वा वाढदिवस\nकोणताही नवा पक्ष स्थापन करणार नाहीः मुलायम\nकोणत्याही पक्षाशी युतीची शक्यता मुलायम सिं���ांनी फेटाळली\nमुलायम सिंग यांनी अखिलेशवर ओढले ताशेरे\nशेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी उपाययोजना करा: मुलायम\nमुस्लिम समुदायाला सपाशी जोडण्यासाठी मुलायम यांनी बाबरीचा मुद्दा उपस्थित केला\nभेटा युपीतील स्टार प्रचारक डिंपल यादव यांना\nयोगी आदित्यनाथ यांनी केली अखीलेश यादव यांची औंरगजेबशी तुलना\nसपा-काँग्रेस युतीबाबत मुलायम सिंह नाराज; कार्यकर्त्यांना विरोध करण्याचे आवाहन\nअखिलेश यादव यांनी सपाचा जाहीरनामा केला प्रसिद्ध\nउत्तर प्रदेश निवडणूक: मुलायम यांनी अखिलेशला दिली ३८ उमेदवारांची यादी\n'मतभेद दूर करण्याचा प्रयत्न केला पण अखिलेशने एकलेच नाही'\nमुलायमसिंहांचा मुलागा प्रतीक यादव याची ५ कोटीची कार\n'सायकल'चा वाद; निवडणूक आयोगाने निर्णय राखून ठेवला\nनिवडणूक आयोग मुलायम सिंहांची बाजू ऐकणार\nमला समाजवादी पक्ष वाचवायचा आहे : मुलायम सिंह यादव\nअखिलेश यादव मुख्यमंत्री झाल्यास अडचण नाही: मुलायम सिंह यादव\nराम गोपाल यादव यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यालयाला भेट दिली\nमुलायमसिंग म्हणाले, मी अद्यापही समाजवादी पक्षाचा अध्यक्ष तर अखिलेश उत्तरप्रदेशचा मुख्यमंत्री\nसमाजवादी पक्षात कुठलाही वाद नाही\nवडीलांच्या आशीर्वादानंच सर्वकाही मिळालं: अखिलेश यादव\nराम गोपाल यादव सहा वर्षासाठी पक्षातून निलंबित\nमुलायम सिंहांनी केले अखिलेश, राम गोपाल यादव यांचे निलंबन\nअखिलेश आणि माझे निलंबन घटनाबाह्य: राम गोपाल यादव\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.maxmaharashtra.com/max-reports/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%95-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%A1/2021/", "date_download": "2020-05-29T12:44:01Z", "digest": "sha1:E2CRLWF2SCKY2MA26UFUWFSTCMGPBNQZ", "length": 9974, "nlines": 115, "source_domain": "www.maxmaharashtra.com", "title": "प्लास्टीक कचऱ्यापासून डीझेल निर्मिती | Max Maharashtra", "raw_content": "\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nअनलिमिटेड – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\nसहकाराचा चेक बा���न्स – सीझन १\nअनलिमिटेड – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\nHome मॅक्स रिपोर्ट प्लास्टीक कचऱ्यापासून डीझेल निर्मिती\nप्लास्टीक कचऱ्यापासून डीझेल निर्मिती\nचिनी शास्त्रज्ञांनी प्लास्टिकपासून डिझेल बनवण्याच्या एका नवीन आणि विस्मयकारक प्रक्रियेचा नुकताच शोध लावला आहे.\nजगभरात प्लास्टिकची विल्हेवाट लावण्यासंबंधी युद्धपातळीवर संशोधन सुरु असताना हा एक क्रांतिकारी असा शोध म्हणावा लागेल. पर्यावरणाचे नुकसान होऊ न देता प्लास्टिकची विल्हेवाट लावणे ही एक मोठी डोकेदुखी होऊन बसलेली आहे. तसेच प्लास्टिकची अनियंत्रित निर्मिती आणि अतिवापरातून निर्माण झालेल्या प्लास्टिक घनकचऱ्यामुळे पृथ्वीवरील जीवसृष्टीला भयंकर धोका जाणवतोय.\nयावरच मात करण्यासाठी चीनी रसायनशास्त्रज्ञ या अतिमहत्वाच्या शोधापर्यंत येऊन पोहोचलेत. या प्रक्रियेमध्ये प्लास्टिकला म्हणजेच पॉलिइथेलीनला १५० डिग्री तापमानामध्ये तापवून त्यामध्ये ओर्गानोमेटॅलिक कॅटॅलिस्ट म्हणून ‘इरॅडीयम’ हा धातू मिसळला जातो. (या प्रक्रियेमध्ये दुर्मिळ आणि अतिमौल्यवान असलेला इरॅडीयम हा धातू कॅट्यालिस्टची महत्वाची भूमिका बजावतो ) इरॅडीयम, पॉलिइथेलीनच्या मजबूत अणुसाखळीला कमजोर करतो आणि त्याचे रुपांतर डिझलमध्ये व्हायला सुरवात होते.\n“सायन्स अॅडवांन्सेस” या जगात प्रतिष्ठीत मानल्या गेलेल्या सायन्स जर्नलमध्ये याबाबतचा रिपोर्ट प्रकाशित झाल्या नंतर प्रकल्प प्रमुख झेंग हुआंग आणि त्यांच्या टीमची जगभरात प्रशंसा होत आहे. पण, झेंग हुआंग यांना सध्यातरी या प्रक्रिये एक वेगळीच समस्या भेडसावत आहे. ती म्हणजे या प्रयोगाचा मोठ्या प्रमाणात वापर करायचा झाल्यास मोठी साखळी प्रक्रिया निर्माण करावी लागेल आणि त्याकरिता प्रचंड भांडवल आणि इरॅडीयम हा धातू लागेल. पण या धातूची कमतरता आहे. तसंच तो महाग आहे. त्यामुळे इरॅडीयमला स्वस्त आणि सहज उपलब्ध असा पर्याय शोधण्याचे देखील प्रयत्न सुरु आहेत.\nसध्या हा प्रयोग प्लास्टिक बॉटल्स, प्लास्टिक बॅग्स, आणि खाद्य पदार्थावरील प्लास्टिक रॅपेर्स वर प्रक्रिया करण्यात यशस्वी झाला आहे.\nPrevious articleइस्लामिक दहशतवाद, आयसिस आणि भारत\nNext articleअधुरी एक कहाणी\nबांधकाम व्यवसायाला पुर्वपदावर येण्यासाठी ९ ते १२ महिने लागतील: क्रेडाई, एमसीएचआयचा अहवाल\nअराजकता झाली तर मोदी जबाबद��र असतील: पृथ्वीराज चव्हाण\nLockdown मुळे सोन्याचा व्यापारी झाला कांदा विक्रेता…\nकेंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे कोविड -१९ वर खर्च झालेल्या पैशांची माहिती नाही: अनिल गलगली\nबॉण्डेड डॉक्टरांच्या मानधनात मोठी वाढ, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मोठा निर्णय\nचंद्रकांत पाटील यांनी माफी मागवी भाजपचा खोटारडेपणा उघड,: काँग्रेस\nCovid-19 – भारताची समाज-अर्थ स्थिती आणि आव्हानं\nराज्य सरकार लवकरच पॅकेज देणार: अजित पवार\nपिंपरी चिंचवड साठी वॉर रुम तयार: अजित पवार\n पण राजकारण आणि जातीयता थांबली का\nसंघर्ष दिन: घरात थांबूनच मुंडे साहेबांचं पुण्यस्मरण करा – पंकजा मुंडे\nलोकांना पैसे वाटा: सरकारला घरचा आहेर\nदेशात आतापर्यंत 71 हजार 105 रुग्ण कोरोनामुक्त\nCovid-19 – भारताची समाज-अर्थ स्थिती आणि आव्हानं\nलोकांना पैसे वाटा: सरकारला घरचा आहेर\nकोरोनाचे संकट आणि शेतकरी\nउत्पादित आधारित बाजारभावाचा कायदा करा – डॉ. बुधाजी मुळीक\nशेतकऱ्यांनो मान्सूनपूर्व पावसावर पेरणी करणार असाल तर जरा थांबा\nभुजबळ मनगुंटीवार यांच्यावर का संतापले \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maxmaharashtra.com/news-update/railway-reservation-booking-conunters-to-start-from-today/85842/", "date_download": "2020-05-29T13:16:15Z", "digest": "sha1:XDTQLBYPMGIT22DYH245FK4CRBZK25OA", "length": 8804, "nlines": 112, "source_domain": "www.maxmaharashtra.com", "title": "रेल्वेसेवा पूर्ववत करण्यासाठी आणखी एक पाऊल | Max Maharashtra", "raw_content": "\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nअनलिमिटेड – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nअनलिमिटेड – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\nHome News Update रेल्वेसेवा पूर्ववत करण्यासाठी आणखी एक पाऊल\nरेल्वेसेवा पूर्ववत करण्यासाठी आणखी एक पाऊल\n24 मार्च रोजी देशात लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर रेल्वे सेवा पूर्णपणे ठप्प झाली होती. पण त्यानंतर देशात विविध ठिकाणी अडकलेल्या स्थलांतरीत मजुरांसाठी श्रमिक ट्रेन सुरू करण्यात आल्या. त्यानंतर सरकारने इतर अडकलेल्या प्रवाशांसाठी विशेष रेल्वे सोडण्याचा निर्णय घेतला आहे.\nआता रेल्वेने आपली सेवा पूर्ववत करण्याच्या दृष्टीने आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. आजपासून देशातील तिकीट बुकींग काऊंटर सुरू करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. रेल्वेच्या सर्व झोनना बुकींग काऊंटर सुरू करण्यास सांगण्यात आले आहे. यामध्ये त्या त्या झोनमधील लोकांच्या सोयीने टप्प्या टप्प्याने बुकींग काऊंटर सुरू करण्यात यावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत.\nया बुकींग काऊंटरची वेळ त्या त्या झोनने लोकांच्या सोयीने ठरवावी असेही स्पष्ट करण्यात आले आहे. त्याचबरोबर रेल्वेने सामान्य सेवा केंद्रांमधून आणि एजन्टमार्फत बुकींगलाही आता परवानगी दिली आहे. पण ही रेल्वे सेवा सुरू झाली तरी श्रमिक ट्रेन सुद्धा सुरूच राहणार असल्याचे रेल्वेतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. त्याचबरोबर रेल्वेसेवा पूर्ववत केली जात असली तरी सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम बंधकारक असतील असेही रेल्वेतर्फे सांगण्यात आले आहे.\nPrevious articleदिलासादायक – देशात 24 तासात 3 हजार रुग्ण कोरोनामुक्त\nNext articleमुख्यमंत्र्यांशी चर्चा करायला विरोधी पक्षाला लाज वाटतेय का: शिवसेनेचा भाजपला सवाल\nकेंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे कोविड -१९ वर खर्च झालेल्या पैशांची माहिती नाही: अनिल गलगली\nबॉण्डेड डॉक्टरांच्या मानधनात मोठी वाढ, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मोठा निर्णय\nचंद्रकांत पाटील यांनी माफी मागवी भाजपचा खोटारडेपणा उघड,: काँग्रेस\nकेंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे कोविड -१९ वर खर्च झालेल्या पैशांची माहिती नाही: अनिल गलगली\nबॉण्डेड डॉक्टरांच्या मानधनात मोठी वाढ, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मोठा निर्णय\nचंद्रकांत पाटील यांनी माफी मागवी भाजपचा खोटारडेपणा उघड,: काँग्रेस\nCovid-19 – भारताची समाज-अर्थ स्थिती आणि आव्हानं\nराज्य सरकार लवकरच पॅकेज देणार: अजित पवार\nपिंपरी चिंचवड साठी वॉर रुम तयार: अजित पवार\n पण राजकारण आणि जातीयता थांबली का\nसंघर्ष दिन: घरात थांबूनच मुंडे साहेबांचं पुण्यस्मरण करा – पंकजा मुंडे\nलोकांना पैसे वाटा: सरकारला घरचा आहेर\nदेशात आतापर्यंत 71 हजार 105 रुग्ण कोरोनामुक्त\nCovid-19 – भारताची समाज-अर्थ स्थिती आणि आव्हानं\nलोकांना पैसे वाटा: सरकारला घरचा आहेर\nकोरोनाचे संकट आणि शेतकरी\nउत्पादित आधारित बाजारभावाचा कायदा करा – डॉ. बुधाजी मुळीक\nभाजपला किंमत मोजावी लागेल-संजय राऊत\nउत्तरप्रदेशमधील पत्रकारांचा कौल कुणाला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.newsmarathi24.com/?p=14557", "date_download": "2020-05-29T13:30:27Z", "digest": "sha1:O6237JGUXSWESMJYVFC563JIFRMQCTYA", "length": 7597, "nlines": 127, "source_domain": "www.newsmarathi24.com", "title": "विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १७ जूनपासून | News Marathi 24", "raw_content": "\nHome राजकीय विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १७ जूनपासून\nविधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १७ जूनपासून\nआगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर येत्या १७ जूनपासून मुंबईत सुरू होणाऱ्या राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात पुन्हा सवलतींची खैरात होण्याची शक्यता आहे. विद्यमान फडणवीस सरकारचे हे शेवटचे अधिवेशन असून, यात अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. मुंबईतील पावसाळी अधिवेशन तीन आठवडे चालणार असून, त्यात प्रत्यक्षात १२ दिवसांचे कामकाज होईल. विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या पदांवरून अधिवेशन काळात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात कुरघोडीचे राजकारण गाजण्याची शक्यता आहे.\nPrevious articleभुदरगड पंचायत समिती मध्ये राडा अध्यक्ष्याच्या पुतण्याला मारहाण,महिला सदस्यांनी भुदरगड पोलिसात तक्रार दाखल\nNext articleबी वॉर्ड अन्याय निवारण कृती समिती तर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन\nमोदी सरकारविरुद्ध ऑनलाईन आंदोलन \nपंतप्रधान आधी फ्रंटफुटवर, आता मात्र बॅकफुटवर : राहुल गांधी\nराज्यामध्ये उद्धव ठाकरे सरकार स्थिर : शरद पवार\nकागलची जागा भाजपला जाणार \nजिल्ह्यात सोमवारपासून दस्त नोंदणी : जिल्हाधिकारी\nमहापालिकेतर्फे तीन डॉक्टर्सची नियुक्ती…\nकोरोनाच्या कामामुळे पं. स. कर्मचाऱ्यांच्या मानसिकतेवर परिणाम : पदाधिकाऱ्यांचे निवेदन\nफडणवीस सरकारची शेतकऱ्यांकडून १३ टक्के व्याजाने वसूली : अजित पवार\nप्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेचा लाभ कारखानदारांनी घ्यावा : खा. संजय मंडलिक\nराधानगरीत कोरोना रुग्णांची संख्या पोहोचली ३४ वर…\nशरद पवार तुम्हाला झोप तरी कशी येते: नरेंद्र मोदी\nगिरणी कामगारांना हक्काची घरे मिळेपर्यंत लढा सुरूच ठेवणार – आमदार प्रकाश...\nरत्नागिरीत N 95 मास्कची किंमत 260 रुपयांवर \nपत्रकारांनी नवीन आव्हाने स्वीकारावीत – डॉ. शिवाजी जाधव\nकेंद्रीय अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकुर व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आज संवाद साधणार\nआता हिंदुस्थान आणि चीन हे देश तेलखरेदीसाठी बायर्स ब्लॉकच्या तयारीत\nबामणे (ता.भुदरगड) येथे नराधम पित्याने अकरा वर्षाच्या मुलीला ठार मारले \nअसा बॉम्ब फोडेन की, महाडिकांना प्रचार थांबवावा लागेल – महसूलमंत्री चंद्रकांतदादा...\nबालिंगा पुलास भेग नव्हे तर प्रसरण गॅप ; निवासी उपजिल्हाधिकारी संजय...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/bollywood/vicky-kaushal-donates-rs-1-cr-pm-cares-fund-psc/", "date_download": "2020-05-29T12:55:40Z", "digest": "sha1:2G6LL4NK2FIZ3DFJZ23KTK6OZEN3IJCM", "length": 32464, "nlines": 448, "source_domain": "www.lokmat.com", "title": "CoronaVirus : विकी कौशलने दान केली इतकी मोठी रक्कम, सगळेच करतायेत त्याचे कौतुक - Marathi News | Vicky Kaushal donates Rs 1 cr to PM-Cares fund PSC | Latest bollywood News at Lokmat.com", "raw_content": "शुक्रवार २९ मे २०२०\nउपेक्षित सचिन सावंतांनी अपेक्षित अभ्यासानंतरच बोलावे; आशिष शेलारांचा टोला\nCoronavirus News: मराठमोळ्या तरुणानं बनवला 'कोविड रोबोट'; डॉक्टरांना मदत करणार, रुग्णांची काळजी घेणार\nयेत्या १ जून रोजी राज्यातील सर्व बंदरावर काळे झेंडे दाखवून मच्छिमार करणार निषेध\nपारशीवाडा हिंदू स्मशानभूमीची विद्युतदाहिनी बंद असल्याने अंत्यसंस्काराची होते गैरसोय\nनौदलाच्या मुंबईतील पश्चिम कमांडमध्ये अतिनील निर्जंतुकीकरण सुविधा विकसित\n नुसरत भरुच्या दिसणार मराठी सिनेमाच्या हिंदी रिमेकमध्ये, लॉकडानमध्ये केली घोषणा\nम्हणे, टोळधाड ‘अल्लाह का कहर’... ट्विट करून भलतीच फसली झायरा वसीम\nअजय देवगणसोबत लग्न होण्याआधी या व्यक्तीच्या प्रेमात आकंठ बुडाली होती काजोल\nअतिशय सुंदर आहे सोनू सूदची पत्नी, पाहा त्याच्या संपूर्ण कुटुंबियांचे फोटो\nTikTok चे रेटिंग 1.2 स्टारवरुन पोहचले 4.4 स्टारवर, गुगलने हटविले 80 लाख निगेटिव्ह रिव्ह्यूज\nकेस कापताना आता अशी घेतली जातीये खबरदारी\nरेल्वेचा पुन्हा अनागोंदी कारभार\n१५ जूनपासून शाळा नाही शैक्षणिक वर्षं सुरू होणार\n10च्या विद्यार्थ्यांना 'असे' मिळणार भूगोलाचे गुण\nमुलींच्या 'या' ५ सवयींमुळे मुलांना लगेच येतो राग; तुमच्यासोबतही नक्की होत असणार असा प्रकार\nCoronaVirus : लॉकडाऊनचा रोगप्रतिकारकशक्तीवर 'असा' होत आहे परिणाम; जाणून घ्या लक्षणं\nCoronavirus: आरोग्य कर्मचाऱ्यांवरील कोरोनाचा धोका टळणार; वैज्ञानिकांनी बनवला ‘स्पेशल बॉडीगार्ड’\nकोरोना लसीच्या शोधात भारतात कसं सुरु आहे संशोधन समजून घ्या 'या' गोष्टी\nपुरूषांना आपल्या शरीराबाबत माहीत असायलाच हव्यात 'या' ५ गोष्टी\nसोनू सूदचा ४२० रुपयांचा लोकल पास, ID व्हायरल; म्हणाला, Life is full circle\nएल्गार परिषद प्रकरण : सुधा भारद्वाज यांचा अंतरिम जामीन अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळला\nगडचिरोली : 1.75 लाखांची लाच घेणारे दोन वनपरिक्षेत्र अधिकारी एसीबीच्या जाळयात\nसचिन सावंता उपेक्षित, त्यांनी अपेक्षित अभ्यासानंतरच बोलावे; आशिष शेलारांचा टोला\nरेशनिंगवर पुरेसा अन्न पुरवठा नसल्याने कम्युनिटी किचन सुरू ठेवण्याची रिपाईची मागणी; अन्यथा उपोषणाला बसणार\nभाईंदरच्या भाजपा नगरसेविकेवर रहिवाशांना मारहाण, शिवीगाळ प्रकरणी गुन्हा दाखल\nकर्नाटक- दिवसभरात नव्या २४८ रुग्णांची नोंद; राज्यातील आकडा २ हजार ७८१ वर\nऑनलाईन मद्य विक्रीच्या नावाखाली होणारी फसवणूक लक्षात घेता मुंबईत फक्त कॅश ऑन डिलिव्हरीवर भर\nयंदा पायी वारी जाणार नाही, हेलिकॉप्टर, वाहन किंवा विमानपैकी एक पर्याय वापरणार; उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बैठकीत निर्णय\nदेवालाही उन्हाची झळ... पुजाऱ्यांकडून कोल्ड्रिंग अन् चॉकलेट्सचा नैवेद्य\nछत्तीसगडचे पहिले मुख्यमंत्री अजित जोगी यांचे निधन\nदेशाचं नाव इंडियाऐवजी भारत करा; सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेवर २ जून रोजी सुनावणी\nCorona Virus: जगाला संकटात टाकून हे आनंदात जगतायेत; भज्जी चीनवर भडकला\nकर्नाटकात पुन्हा राजकीय संकट येडीयुराप्पांविरोधात २० आमदार बंडाच्या पवित्र्यात\nछत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांचं निधन\nसोनू सूदचा ४२० रुपयांचा लोकल पास, ID व्हायरल; म्हणाला, Life is full circle\nएल्गार परिषद प्रकरण : सुधा भारद्वाज यांचा अंतरिम जामीन अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळला\nगडचिरोली : 1.75 लाखांची लाच घेणारे दोन वनपरिक्षेत्र अधिकारी एसीबीच्या जाळयात\nसचिन सावंता उपेक्षित, त्यांनी अपेक्षित अभ्यासानंतरच बोलावे; आशिष शेलारांचा टोला\nरेशनिंगवर पुरेसा अन्न पुरवठा नसल्याने कम्युनिटी किचन सुरू ठेवण्याची रिपाईची मागणी; अन्यथा उपोषणाला बसणार\nभाईंदरच्या भाजपा नगरसेविकेवर रहिवाशांना मारहाण, शिवीगाळ प्रकरणी गुन्हा दाखल\nकर्नाटक- दिवसभरात नव्या २४८ रुग्णांची नोंद; राज्यातील आकडा २ हजार ७८१ वर\nऑनलाईन मद्य विक्रीच्या नावाखाली होणारी फसवणूक लक्षात घेता मुंबईत फक्त कॅश ऑन डिलिव्हरीवर भर\nयंदा पायी वारी जाणार नाही, हेलिकॉप्टर, वाहन किंवा विमानपैकी एक पर्याय वापरणार; उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बैठकीत निर्णय\nदेवालाही उन्हाची झळ... पुजाऱ्यांकडून कोल्ड्रिंग अन् चॉकलेट्सचा नैवेद्य\nछत्तीसगडचे पहिले मुख्यमंत्री अज��त जोगी यांचे निधन\nदेशाचं नाव इंडियाऐवजी भारत करा; सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेवर २ जून रोजी सुनावणी\nCorona Virus: जगाला संकटात टाकून हे आनंदात जगतायेत; भज्जी चीनवर भडकला\nकर्नाटकात पुन्हा राजकीय संकट येडीयुराप्पांविरोधात २० आमदार बंडाच्या पवित्र्यात\nछत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांचं निधन\nAll post in लाइव न्यूज़\nCoronaVirus : विकी कौशलने दान केली इतकी मोठी रक्कम, सगळेच करतायेत त्याचे कौतुक\nअभिनेता विकी कौशलने पंतप्रधान सहाय्यक निधीत मदत केली असून त्याने एक भली मोठी रक्कम दान केली आहे.\nCoronaVirus : विकी कौशलने दान केली इतकी मोठी रक्कम, सगळेच करतायेत त्याचे कौतुक\nठळक मुद्देविकी कौशलने लिहिले आहे की, मी खूपच भाग्यवान आहे की, सध्या मी माझ्या कुटुंबियांसोबत माझ्या घरात वेळ घालवत आहे. पण माझ्यासारखे सगळेच भाग्यवान नसतात. मी माझ्याकडून पंतप्रधान सहाय्यक निधीला आणि मुख्यमंत्री सहाय्यक निधीला मिळून एक करोड रुपये देत आहे.\nकोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला आहे. त्यामुळे सामान्य लोकच नव्हे तर अनेक सेलिब्रेटी देखील आपल्या घरातून बाहेर पडत नाहीयेत. प्रत्येकाने घरातच राहावे असे आवाहन लोकांना केले जात आहे. देशात परिस्थिती अतिशय भयाण असून अनेकजण आपापल्यापरिने गरजू लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करत आहेत. आता अभिनेता विकी कौशलने पंतप्रधान सहाय्यक निधीत मदत केली असून त्याने एक भली मोठी रक्कम दान केली आहे.\nविकी कौशलने एक कोटी रुपयांची मदत केली असून त्यानेच सोशल मीडियाद्वारे ही गोष्ट सांगितली आहे. त्याने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे आणि त्यात लिहिले आहे की, मी खूपच भाग्यवान आहे की, सध्या मी माझ्या कुटुंबियांसोबत माझ्या घरात वेळ घालवत आहे. पण माझ्यासारखे सगळेच भाग्यवान नसतात. या अतिशय वाईट काळात मी माझ्याकडून पंतप्रधान सहाय्यक निधीला आणि मुख्यमंत्री सहाय्यक निधीला मिळून एक करोड रुपये देत आहे. आपण सगळ्यांनी मिळून या संकटाचा सामना करूया...\nकोरोनाने जगभरात थैमान घातल्याने जागतिक आरोग्य संघटनेकडून या साथीला महारोगराई घोषित करण्यात आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टड्रॉस गेब्रेयेसस यांनी जिनेव्हामध्ये म्हटलं आहे की, कोरोनाला आता जागतिक महामारी म्हटलं जाऊ शकतं. यासारखी महामारी कधी पाहण्यात आलेली नव्हती. आगामी दिवस आणि आठवड्यांमध्ये विषाणूबाधित रुग्ण आणि मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. जगभरात अनेक ठिकाणी लोकांची अतिशय बिकट अवस्था झाली आहे. काहीजणांचे तर खाण्याचे प्रचंड हाल होत आहेत. अनेक गरीब लोकांवर तर उपाशी राहाण्याची वेळ आली आहे.\nबॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटी मदत करण्यासाठी पुढे आले असून वरुण धवन, भुषण कुमार, राजकुमार राव, कपिल शर्मा, वरुण धवन, शिल्पा शेट्टी यांनी पंतप्रधान सहाय्यता निधीत काही लाखांची मदत केली आहे. अभिनेता अक्षय कुमारने तर 25 कोटींची मदत केली असून त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.\nVicky Kaushalcorona virusविकी कौशलकोरोना वायरस बातम्या\nदो दिल मिल रहे है... विकी कौशल हरलीन सेठीच्या प्रेमात\nसिनेमाच्या शूटिंग दरम्यान विकी कौशल हॉस्पिटलमध्ये दाखल, सर्बियामध्ये उपचार सुरु\nसंजय दत्त बयोपिक ठरणार टर्निंग पॉईंट-विकी कौशल\nबॉलिवूडला आणखी एक धक्का, ज्येष्ठ संगीतकाराचे झाले निधन\n नुसरत भरुच्या दिसणार मराठी सिनेमाच्या हिंदी रिमेकमध्ये, लॉकडानमध्ये केली घोषणा\nम्हणे, टोळधाड ‘अल्लाह का कहर’... ट्विट करून भलतीच फसली झायरा वसीम\nTikTok चे रेटिंग 1.2 स्टारवरुन पोहचले 4.4 स्टारवर, गुगलने हटविले 80 लाख निगेटिव्ह रिव्ह्यूज\n टिकटॉकर आमिर सिद्दीकीला OLXवर 200 रूपयांत काढले विकायला\nघाईघाईत उरकले होते अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांचे लग्न, वाचा त्या 24 तासात नेमकं काय घडलं\nGhoomketu Film Review: वेगळ्या अंदाजात दिसला नवाझुद्दीन सिद्दीकी,मात्र मनोरंजनात कमी पडला घूमकेतू22 May 2020\nPaatal Lok Review : चांगली कथा अन् दमदार अ‍ॅक्टिंग15 May 2020\nसंचारबंदीचे उल्लंघन: ठाणे ग्रामीण पोलिसांची पाच दिवसांत दोन हजार ७२३ वाहनांवर कारवाई29 May 2020\n लॉकडाऊनच्या काळातही हुंडयासाठी छळ: २२ लाखांचा अपहार; सासरच्या जाचाला कंटाळून ठाण्यात विवाहितेची आत्महत्या29 April 2020\nकोरोना संकट हाताळण्यात राज्य सरकार अपयशी ठरलंय, हा भाजपाचा आरोप पटतो का\nकेस कापताना आता अशी घेतली जातीये खबरदारी\n10च्या विद्यार्थ्यांना 'असे' मिळणार भूगोलाचे गुण\nरेल्वेचा पुन्हा अनागोंदी कारभार\n१५ जूनपासून शाळा नाही शैक्षणिक वर्षं सुरू होणार\nराज्यात राजकीय वादळाला सुरूवात \nराष्ट्रपती राजवटीची भीती अपयश लपवण्यासाठी \nश्रमिक एक्सप्रेसमध्ये श्रमिकांचेच हाल\nराजभवनातील गंजलेल्��ा तोफांमधून हल्ले काय होणार\nअशी कोरोनावाली ईद पुन्हा कधीही नको\nईदनिमित्त भाईजानची चाहत्यांना खास भेट\nअतिशय सुंदर आहे सोनू सूदची पत्नी, पाहा त्याच्या संपूर्ण कुटुंबियांचे फोटो\nया मराठी अभिनेत्रीच्या Hot and sexy अदा पाहून व्हाल क्रेझी\nदेवालाही उन्हाची झळ... पुजाऱ्यांकडून कोल्ड्रिंग अन् चॉकलेट्सचा नैवेद्य\n‘रोडीज’ फेम रघुरामच्या चिमुकल्याचे फोटो व्हायरल, पाहा क्यूट फोटो\nगर्लफ्रेंडसाठी केली 8 लाखांची चोरी, पोलिसांनाही इमोशनल करून गेली 'या' दोघांची 'लव्ह स्टोरी'\nCoronaVirus अमेरिकेचा जगातील सर्वांत मोठा युद्धसराव; भारतही सहभागी होणार\nCoronaVirus News : 'या' व्यक्तींनी शक्यतो प्रवास टाळावा, रेल्वे मंत्रालयाचं प्रवाशांना आवाहन\n\"चीनला 'बॅन' करा, उद्योग-धंदे भारतात हलवा\"; अमेरिका तयार करत आहे 'मास्टर प्लॅन'\nCoronavirus: आरोग्य कर्मचाऱ्यांवरील कोरोनाचा धोका टळणार; वैज्ञानिकांनी बनवला ‘स्पेशल बॉडीगार्ड’\n'क्या खूब लगती हो बडी सुंदर दिखती हो', स्पृहा जोशीचे साडीतले फोटो पाहून तुम्हीही हेच म्हणाल..\nबॉलिवूडला आणखी एक धक्का, ज्येष्ठ संगीतकाराचे झाले निधन\nरेड झोनमधील बांधकामे बनली कळीचा मुद्दा, नियमांतील पळवाट शोधून परिसरात शेकडो बांधकामे\nCoronavirus News: मराठमोळ्या तरुणाकडून 'कोविड रोबोट'ची निर्मिती; डॉक्टरांना करणार मदत; रुग्णांची घेणार काळजी\nCoronaVirus Lockdown : कोरोना नियमांचे उल्लंघन; १८० व्यक्तींवर कारवाई\nVIDEO : खासदार नवनीत राणांनी घरच्या घरी पतीरायांचे केस कापले; नेटकरी पाहातच बसले\nहेलिकॉप्टरमधून येणार मानाच्या पालख्या; एका पालखीत असणार पाच वारकऱ्यांचा समावेश\nछत्तीसगडचे पहिले मुख्यमंत्री अजित जोगी यांचे निधन\nकर्नाटकात पुन्हा राजकीय संकट येडीयुराप्पांविरोधात २० आमदार बंडाच्या पवित्र्यात\nCoronavirus News: अजित पवारांची मोठी घोषणा; राज्य सरकार लवकरच देणार पॅकेज\nCoronavirus News: मराठमोळ्या तरुणाकडून 'कोविड रोबोट'ची निर्मिती; डॉक्टरांना करणार मदत; रुग्णांची घेणार काळजी\nAdvt: शुक्रवारी रात्री कुणी भारतीय जिंकू शकतो अब्जावधीचा जॅकपॉट\n अमित शाहांची सर्व मुख्यमंत्र्यांसोबत बैठक\nCoronaVirus News : कोरोनाच्या लढ्यात आशेचा किरण देशात \"या\" 9 औषधांची केली जातेय चाचणी\nCoronaVirus News: दिवसभरात २,५९८ जणांना बाधा; कोरोना रुग्णसंख्या ५९,५४६ वर\nCoronaVirus News: धारावीत कोरोनाचा विळखा होतोय सैल; महापालिकेची मेहनत फळाला\n��गभरातील कोरोना व्हायरस अपडेट्स", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/nashik-north-maharashtra-news/nashik/change-the-mindset-for-industry-business/articleshow/70193175.cms", "date_download": "2020-05-29T13:45:12Z", "digest": "sha1:K2ZAS5QVAKXISTHFW3IJLY3HLNY53DXF", "length": 9388, "nlines": 96, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nउद्योग, व्यवसायासाठी मानसिकता बदला\nसुनील सैंदाणे यांचे प्रतिपादनम टा प्रतिनिधी, नाशिकनोकरीत वेळ निघून जातो माणसे लवकर म्हातारी होतात...\nउद्योग, व्यवसायासाठी मानसिकता बदला\nसुनील सैंदाणे यांचे प्रतिपादन\nम. टा. प्रतिनिधी, नाशिक\nनोकरीत वेळ निघून जातो. माणसे लवकर म्हातारी होतात. सृजनशीलता, नावीन्याचा ध्यास आणि सतत कामाची सवय संपून जाते. उद्योगात अमर्याद संधी आहेत. जशी मेहनत कराल, तसे यश मिळते. मात्र उद्योग, व्यवसाय करण्यासाठी स्वत:च्या मानसिकतेत बदल करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, नाशिक विभागाचे उपसंचालक सुनील सैंदाणे यांनी केले.\nजिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नाशिक आणि छत्रपती सेना स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने परशुराम सायखेडकर नाट्यगृहात उद्योजकता मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला होता. मेळाव्याच्या उद्घाटनाप्रसंगी सैंदाणे बोलत होते. यावेळी जिल्हा उद्योग अधिकारी अतुल दवंगे, उद्योजकता तज्ज्ञ व प्रेरक सुनील चांडक, प्रा. दीपाली चांडक, औद्योगिक प्रशिक्षण संस्था नाशिकचे प्रशांत बडगुजर, छत्रपती सेनेचे चेतन शेलार उपस्थित होते.\nसैंदाणे पुढे म्हणाले, की नोकरीमध्ये स्वत:ची ओळख, स्वातंत्र्य, पुरेसा पैसा नाही. उद्योगात रोज प्रोत्साहन, नवनवीन संधी आहेत. मात्र, ध्येय मोठे हवे. आपल्याला जीवनात प्रगती आणि यशाकडे जायचे असेल, तर नोकरीऐवजी उद्योग व्यवसायास प्राधान्य देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. उद्योगवर्धिनीचे संचालक सुनील चांडक यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. विस्‍डम एक्स्ट्राच्या व्यवस्थापकीय संचालक प्रा. दीपाली चांडक यांनी बदलत्या काळातील उद्योग-व्यवसाय संधी कशा ओळखाव्यात याबाबत मार्गदर��शन केले.\nयावेळी भरत बर्वे, अतुल दवंगे, आर. एस. सावंत, हर्षल नेरे, प्रीतम भावसार, संजय आरणे, पल्लवी वक्ते, पल्लवी मोरे, राजेंद्र पवार आदी उपस्थित होते. सहायक संचालक संपत चाटे यांनी प्रास्ताविक केले. कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी संदीप गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nनाशिक शहरात करोनाचा आठवा बळी; जिल्ह्यात आतापर्यंत ५७ मृ...\nरिपोर्ट निगेटिव्ह येऊनही मालेगावात पोलिसाचा मृत्यू...\n१३ पॉझिटिव्ह, एका महिलेचा मृत्यू...\nआमदार सरोज आहिरे‘सेल्फ क्वारंटाइन’...\nमध्यरात्रीस खेळ चाले ‘व्हॉट्सअॅप’चामहत्तवाचा लेख\nस्थलांतरितांसाठी धावली ठाण्याहून रेल्वे\n माकड करोना चाचणीचे सॅम्पल हिसकावून पळून गेले\nनेपाळचे पंतप्रधान स्वतःच्याच देशात तोंडघशी; नव्या नकाशाला मंजुरी नाही\nछत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांचे दीर्घ आजाराने निधन\nटीकाकारांना अभिनेत्री स्वरा भास्करचं कामातून उत्तर\nसीमा प्रश्नात तिसऱ्याची गरज नाही; चीनने अमेरिकेला ठणकावले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%AA%E0%A5%82._%E0%A5%A9%E0%A5%AD%E0%A5%AD", "date_download": "2020-05-29T14:15:41Z", "digest": "sha1:ZNQQ3AJTA4W3KRXNLF34PB3MFAFCFQUT", "length": 3491, "nlines": 57, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स.पू. ३७७ला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nइ.स.पू. ३७७ला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख इ.स.पू. ३७७ या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nइ.स.पू. ३७४ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स.पू. ३७५ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स.पू. ३७६ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स.पू. ३७८ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स.पू. ३७९ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स.पू. ३८० ‎ (← दुवे | संपाद��)\nअनुराधापुऱ्याचे राज्य ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:Infobox_settlement/impus", "date_download": "2020-05-29T12:57:15Z", "digest": "sha1:ESI6U4MFCFA5L6JGAHACFRSZXVQEKB75", "length": 3619, "nlines": 97, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:Infobox settlement/impus - विकिपीडिया", "raw_content": "\nसंपादक हे या साच्याच्या धूळपाटी (तयार करा | प्रतिबिंब) व चाचणी (तयार करा) पानात प्रयोग करुन बघु शकतात.\nकृपया वर्ग हे /doc उपपानावर टाकावेत. या साच्याची उपपाने बघा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १३ फेब्रुवारी २०१७ रोजी ००:४५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://zeenews.india.com/marathi/tags/%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82.html", "date_download": "2020-05-29T13:56:46Z", "digest": "sha1:BTBZFQFTFG4TYSN6J4B5ZBKIVXZAFBFG", "length": 8996, "nlines": 124, "source_domain": "zeenews.india.com", "title": "मृत्यू News in Marathi, Latest मृत्यू news, photos, videos | Zee News Marathi", "raw_content": "\nबेजान दारूवाला यांचा कोरोनामुळे मृत्यू\n८९ वर्षीय बेजान दारूवाला लोकप्रिय ज्योतिषी\nशासनाच्या जाचक अटीमुळे ठाण्यातील वृद्धेचा उपचाराअभावी मृत्यू\nकोरोनामुळे इतर रुग्णांचाही जीव धोक्यात आला आहे. अशीच एक घटना ठाण्यात घडली.\nसंगीतकार प्रितम चक्रवर्तीला पितृशोक\nउष्णतेचा रेड अलर्ट, अमरावती जिल्ह्यात उष्माघाताचा पहिला बळी\nविदर्भात उष्णेतेची लाट आली आहे.आधीच उकाड्याने हैराण झालेल्यांना उष्णतेच्या लाटेने बेजार केले आहे.\nमुंबईत आणखी एका पोलीस कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nराज्यात आतापर्यंत 1,388 पोलिसांना कोरोनाची लागण\n राज्यात कोरोना रुग्णांमध्ये एका दिवसात मोठी वाढ\nराज्यामध्ये २४ तासात कोरोनाच्या रुग्णांमध्ये धक्कादायक वाढ झाली आहे.\nमहाराष्ट्रात कोरोना बळींची संख्या हजाराच्या पार, एका दिवसात सर्वाधिक रुग्ण वाढले\nमहाराष्ट्रामध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या एक हजाराच्या पार गेली आहे.\nराज्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये सर्वाधिक वाढ, ५४ जणांचा मृत्यू\nमहाराष्ट्रामध्ये आज एका दिवसात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत.\nराज्यात एका दिवसात कोरोनाचे सर्वाधिक बळी, १२७८ रुग्ण वाढले\nकोरोना व्हायरसचं महाराष्ट्रात थैमान\nराज्यात कोरोना रुग्णांचा आकडा २० हजारांच्या पुढे, एका दिवसात ४८ मृत्यू\nमहाराष्ट्रामध्ये कोरोनाच्या रुग्णांचा आकडा २० हजारांच्या पुढे गेला आहे.\nअमेरिका ते इस्त्राईलपर्यंत कोरोना मृतांवर असे होतात अंत्यसंस्कार\nमृतदेहावर अंत्यसंस्कार करताना वेग-वेगळ्या देशांमध्ये वेग-वेगळे नियम आहेत.\nराज्यात एका दिवसात कोरोनाग्रस्तांमध्ये सर्वाधिक वाढ, ३४ जणांचा मृत्यू\nमहाराष्ट्रामध्ये कोरोनाच्या रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे.\nसुख-दु:खात कायम साथ देणाऱ्याच्या मृत्यूमुळे विराट भावूक\nभारताचा कर्णधार विराट कोहलीसाठी ६ मे या दिवसाची सुरूवातच वाईट बातमीने झाली.\nधारावीत ९४ रुग्ण वाढले, दोघांचा मृत्यू\nधारावीत एकूण कोरोना रूग्णांची संख्या ५९० पोहोचली तर एकूण मृत्यू संख्या २० वर\nवीज चोरी : आकडा काढल्याच्या वादातून मारहाण, महावितरण कंत्राटी कर्मचाऱ्याचा मृत्यू\nसांगली जिल्ह्यात महावितरणच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला.\nमुंबईतल्या टोळधाडीचे काय आहे व्हायरल वास्तव\nरेल्वे प्रवाशांनी इकडे लक्ष द्या; १ जूनपासून धावणाऱ्या गाड्या या स्थानकात थांबणार, यादी जाहीर\nभारतात या दिवशी दाखल होणार मान्सून, आयएमडीचा अंदाज\n३१ मे नंतर लॉकडाऊन वाढवू नका; सरकारी पॅनेल्सची केंद्राला शिफारस\nमुंबईच्या ११ हॉटस्पॉटमध्ये १५०० पेक्षा जास्त रुग्ण\n'ते बाबाचं घरातलं अखेरचं जेवण ठरलं', पंकजा मुंडेची भावूक पोस्ट व्हायरल\n...म्हणून चीन भारतासोबत मुद्दाम घालतोय वाद\nगृहमंत्री अमित शाहंची मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा; लॉकडाऊन ५ लागू होणार\n पैसे नसल्याने अभिनेत्यावर कार विकण्याची वेळ\nराज्यात आज कोरोनाचे 2598 रुग्ण वाढले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.idainik.com/2019/02/blog-post_380.html", "date_download": "2020-05-29T12:35:19Z", "digest": "sha1:HIT67ZMEXERRGMX3PO3E6X7IH52FYXRU", "length": 5889, "nlines": 38, "source_domain": "www.idainik.com", "title": "‘महाराजांची राजचिन्हे व अजरामर शस्त्रे’ पुस्तकाचे प्रकाशन", "raw_content": "\n‘महाराजांची राजचिन्हे व अजरामर शस्त्रे’ पुस्तकाचे प्रकाशन\n‘महाराजांची राजचिन्हे व अजरामर शस्त्रे’ पुस्तकाचे प्रकाशन करताना खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले. समवेत पोपटराव बर्गे, अभिजीत बेडके, रोहित वाकडे, प्रशांत धनावडे, विक्रम निंबाळकर.\nफलटण : येथील इतिहास अभ्यासक पोपटराव बर्गे यांनी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची राजचिन्हे व शस्त्रात्रे यांची संचित्र स्वरुपात माहिती संकलित केलेल्या ‘महाराजांची राजचिन्हे व अजरामर शस्त्रे’ या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच सातारा येथे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते तर वाई येथे प्रतापगड उत्सव समितीच्या निमंत्रक श्रीमती विजयाताई भोसले यांच्या हस्ते छोटेखानी कार्यक्रमात संपन्न झाले.\nयावेळी संदिप कोंडे-देशमुख, प्रशांत धनवडे, अभिजीत सूर्यवंशी, रोहित वाकडे, सचिन भगत, नितीन रणवरे, विक्रमसिंह निंबाळकर, विशाल पवार, उमेश शिंदे (रत्नागिरी), यशवंतराव लेले (वाई), विवेकदादा भोसले, तेजसिंह मांढरे, चंदन पवार, पवन बर्गे यांची उपस्थिती होती.\nशिवरायांच्या अलौकीक कार्याला उजाळा : खा.श्रीमंत छत्रपती उदयनराजे\nछत्रपती शिवरायांनी आपल्या मावळ्यांच्या सहकार्याने हिंदवी स्वराज्य आणि सुराज्य निर्माण केले. पोपटराव बर्गे यांनी शिवरायांच्याप्रती असलेल्या प्रेमादरामुळे अत्यंत मेहनतीने या पुस्तकाची निर्मिती केली आहे. या पुस्तकामुळे शिवरायांच्या अलौकीक कार्याला उजाळा देण्याचे काम बर्गे यांनी केले असल्याचे सांगून पुस्तकातील रेखाचित्रे पाहून ‘डोळ्याचे पारणे फेडले’ अशी भावूक प्रतिक्रिया खा.श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी यावेळी दिली.\nअभ्यासकांसाठी उपयुक्त पुस्तिका : श्रीमती विजयाताई भोसले\nशिवरायांच्या राज्याभिषेकाप्रसंगी जी राजचिन्हे त्या पवित्र सोहळ्याचे महत्त्व दर्शवित होती, त्या राजचिन्हांविषयी जनसामान्यांना विशेष माहिती नसते. या पुस्तकाच्या माध्यमातून राजचिन्हांची व शिवकालीन शस्त्रांची माहिती उपलब्ध करुन देण्याचे काम झाले असून ही पुस्तिका अभ्यासकांसाठी उपयुक्त आहे, असे श्रीमती विजयाताई भोसले यांनी सांगीतले.\nपोपटराव बर्गे यांनी पुस्तक निर्मितीबाबतची भूमिका स्पष्ट केली. अभिजीत सूर्यवंशी यांनी स्वागत केले. तर विशाल पवार यांनी आभार मानले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/sports/cricket/cricket-news/bcci-acu-chief-calls-for-match-fixing-law-and-legalised-betting/articleshow/71165167.cms", "date_download": "2020-05-29T13:25:47Z", "digest": "sha1:HWUDAFR2ZJO5PR4XEZ43MAFQWR4K6CRE", "length": 8267, "nlines": 87, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nक्रिकेटवरील सट्टेबाजी कायदेशीर करण्याची मागणी\nभारतीय क्रिकेटमधील भ्रष्टाचाराची समस्या दूर करण्यासाठी मॅच फिक्सिंगशी संबंधित नियम करण्यात यावेत, तसेच क्रिकेटवरील सट्टेबाजी कायदेशीर करण्यात यावी. त्यामुळं सरकारचा मोठा फायदा होईल, असं मत बीसीसीआयच्या भ्रष्टाचारविरोधी विभागाचे प्रमुख अजितसिंग शेखावत यांनी व्यक्त केलं आहे.\nमोहाली: भारतीय क्रिकेटमधील भ्रष्टाचाराची समस्या दूर करण्यासाठी मॅच फिक्सिंगशी संबंधित नियम करण्यात यावेत, तसेच क्रिकेटवरील सट्टेबाजी कायदेशीर करण्यात यावी. त्यामुळं सरकारचा मोठा फायदा होईल, असं मत बीसीसीआयच्या भ्रष्टाचारविरोधी विभागाचे प्रमुख अजितसिंग शेखावत यांनी व्यक्त केलं आहे. शेखावत हे याआधी राजस्थानचे पोलीस महासंचालक होते.\nगेल्या वर्षभरात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंसहित बारा खेळाडूंविरोधात भ्रष्टाचाराशी संबंधित तक्रारी, तसंच संशयाच्या भोवऱ्यात सापडलेली तामिळनाडू प्रीमिअर लीग आणि महिला क्रिकेटपटू सट्टेबाजांच्या संपर्कात आल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर शेखावत यांनी मॅच फिक्सिंगसंबंधी नियम आणि क्रिकेटवरील सट्टेबाजी कायदेशीर करण्याची शिफारस केली आहे. मॅच फिक्सिंगसंबंधी नियम करण्याची गरज का आहे हे देखील त्यांनी स्पष्ट करून सांगितले. मॅच फिक्सिंग रोखणे शक्य नाही. त्यासाठी मॅच फिक्सिंगसंबंधी नियम करण्याची गरज आहे. भ्रष्टाचार संपुष्टात आणण्यासाठी सट्टेबाजीही कायदेशीर करावी, असेही त्यांनी सूचवले.\nसट्टेबाजी कायदेशीर केली तर भ्रष्टाचार नियंत्रणात आणता येईल, तसंच या माध्यमातून सरकारला मोठ्या प्रमाणात महसूलही मिळेल, असंही शेखावत यांनी सांगितलं. सट्टेबाजी कायदेशीर केल्यानंतर कोण सट्टेबाजी करतो आणि किती रकमेचा सट्टा लावला जातो, याची आकडेवारीही मिळू शकेल, असंही त��� म्हणाले.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nअनुष्कावर गुन्हा; घटस्फोट देण्याची विराटकडे भाजपाच्या ख...\nगूड न्यूज... भारताच्या क्रिकेटपटूला झालं पूत्ररत्न...\nव्हिडीओ करण्याच्या नादात वॉर्नरने दात तोडून घेतले...\nकरोनाने दिला क्रिकेटला मोठा धक्का; उद्या होणार औपचारिक ...\n भारत ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार, डे-नाइट...\nश्रीलंकन क्रिकेटपटूंवर जावेद मियाँदाद भडकला\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nसट्टेबाजी मॅच फिक्सिंग बीसीसीआय Match Fixing Law Cricket Betting bcci\n'तुम बहुत मस्त काम करता है सूद भाई..'", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/cm", "date_download": "2020-05-29T14:41:14Z", "digest": "sha1:2SD4KA7XIO5M6RCCLB7JJNUVZEVYZW4K", "length": 6493, "nlines": 88, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nविशेष ट्रेन बंद करणार नाही, यूपी सरकारचा यू-टर्न\nविशेष ट्रेन बंद करणार नाही, यूपी सरकारचा यू-टर्न\nछत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांचे दीर्घ आजाराने निधन\nराष्ट्रपती राजवटीची इच्छा नाही, हे सरकार आपोआपच कोसळेल: फडणवीस\nश्रमिक ट्रेन चालवण्यात रेल्वे मंत्रालयाची मनमानी, ममतांचा आरोप\nश्रमिक ट्रेन चालवण्यात रेल्वे मंत्रालयाची मनमान, ममतांचा आरोप\nमुख्यमंत्री सक्षम; राज्यात आम्ही एकत्रितपणे काम करतोय: काँग्रेस\n उद्धव ठाकरे-राहुल गांधी यांच्यात 'फोन पे चर्चा'\nसरसकट लॉकडाउन उठवणार नाही; मुख्यमंत्री ठाम\nठाकरे-पवारांची 'मातोश्री'वर गुप्त बैठक, तर्कवितर्कांना उधाण\nकरोना संकट: 'पोलिसांच्या निवृत्तीची वयोमर्यादा वाढवा'\n...म्हणून त्यानं दिली योगींना बॉम्बनं उडवण्याची धमकी; महाराष्ट्र कनेक्शनही उघड\nमहाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा; राणेंची राज्यपालांकडे मागणी\n...स्वतः राजकारण करताहेत; फडणवीसांचा CM ठाकरेंवर आरोप\nसार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांना करोनाचा संसर्ग\nसार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांना करोनाचा संसर्ग\nमहाराष्ट्र सरकारने मुजरांचा छळ केला, उत्तर प्रदेश सरकारचा आरोप\nमहाराष्ट्र सरकारने मुजरांचा छळ केला, योगी सरकारचे उत्तर\nमहाराष्ट्रासाठी रोज १२५ श्रमिक ट्रेन सोडण्यास तयार, रेल्वेमंत्र्यांचे CM ना आव्हान\nमहाराष्ट्रासाठी रोज १२५ श्रमिक ट्रेन सोडण्यास तयार, रेल्वेमंत्र्यांचे CM ना आव्हान\nआजीचा अहवाल पॉझिटिव्ह येताच नातवाने ठोकली धूम\nराज्यात साधू, संतही सुरक्षित नाहीत; चंद्रकांतदादांची टीका\nकरोनावरील उपचारासाठी सर्वांनाच महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ मिळणार\nहे सरकार पोकळ पॅकेजची घोषणा करणारे नाही: उद्धव ठाकरे\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://prime.marathisrushti.com/author/bknagapurkar/", "date_download": "2020-05-29T12:48:51Z", "digest": "sha1:EZK2FHKRPOMJE52DGBZCCIAIZYSHMRNV", "length": 3627, "nlines": 56, "source_domain": "prime.marathisrushti.com", "title": "डॉ. भगवान नागापूरकर – Marathisrushti Prime", "raw_content": "\nमराठीसृष्टी दिवाळी अंक २०१९\nArticles by डॉ. भगवान नागापूरकर\nAbout डॉ. भगवान नागापूरकर\nडॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.\nOctober 14, 2019 डॉ. भगवान नागापूरकर\nनदिकाठच्या कपारीमध्ये, बेडूक बसला दबा धरूनी […]\nApril 24, 2019 डॉ. भगवान नागापूरकर\n1+ कोजागिरीची पौर्णिमा परि, आकाश होते ढगाळलेले शोधूं लागले नयन आमचे, चंद्र चांदणे कोठे लपले गाणी गावून नाचत होती, गच्चीवरली […]\nMarch 31, 2019 डॉ. भगवान नागापूरकर\n0 काढूनी झाडाच्या सालींचा आडोसा घेतला ज्या कुणीं स्वांतंत्र्याच्या कल्पनेला बंधन पडले त्या क्षणीं १ नग्नपणें फिरत होता श्र्वानासारखा […]\nMarch 31, 2019 डॉ. भगवान नागापूरकर\n1+ रंगले माझे मन मुरारी नाम येई मुखीं श्रीहरी //धृ// काळा सावळा रंग कोमल भासे अंग हास्य खेळते वदनीं तेज […]\nMarch 31, 2019 डॉ. भगवान नागापूरकर\n0 तप्त लोखंडात, लपली ती आग दिसे लाल लाल, जाळी सर्व भाग… १, सुंदर फूलात, सुंगध तो […]\nमराठीसृष्टीच्या मुख्य वेबपोर्टलवर जाण्यासाठी\nसुवेळा माची-किल्ले राजगड-सह्याद्री-दख्खनचं पठार-महाराष्ट्र\nश्री अन्नपूर्णाष्टकम् – १\nकाळानुसार बदललेले सासू सून नाते – शाब्दिक खेळ\nकसे वागायचे मला कधी समजलेच नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/mumbai-pune-lockdown", "date_download": "2020-05-29T12:27:38Z", "digest": "sha1:MJQXRH7AAZBVOAIXPHXN5NP4IYJNTJBI", "length": 7054, "nlines": 128, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Mumbai Pune Lockdown Archives - TV9 Marathi", "raw_content": "\nकोरोना लढाईला बळ, ठाकरे सरकारकडून बंधपत्रित डॉक्टरांच्या मानधनात मोठी वाढ\nआळंदी आणि देहूच्या पादुका दशमीला पंढरपूरला जाणार, हेलिकॉप्टर, विमान किंवा अन्य वाहनाचा पर्याय\nसंपादकांच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांकडून शिक्षणाबाबत चिंता व्यक्त, पुढील निर्णयासाठी केंद्राकडे लक्ष\nमुंबई-पुण्यात दिलेल्या अंशत: सवलतीही रद्द, घराबाहेर पडणाऱ्यांची संख्या वाढल्याने निर्णय\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यासाठी (Mumbai Pune Lockdown) लॉकडाऊनमध्ये आणलेली शिथिलता मुंबई महानगर क्षेत्र आणि पुणे महानगर क्षेत्रासाठी रद्द केली आहे.\nकोरोना लढाईला बळ, ठाकरे सरकारकडून बंधपत्रित डॉक्टरांच्या मानधनात मोठी वाढ\nआळंदी आणि देहूच्या पादुका दशमीला पंढरपूरला जाणार, हेलिकॉप्टर, विमान किंवा अन्य वाहनाचा पर्याय\nसंपादकांच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांकडून शिक्षणाबाबत चिंता व्यक्त, पुढील निर्णयासाठी केंद्राकडे लक्ष\nकोल्हापुरात 15 दिवस महापुरात बुडालेल्या गावाला धडा, पावसाळ्यापूर्वी स्थलांतराला सुरुवात\nठाण्यातील भाजप नगरसेवक विलास कांबळे यांचं निधन, हॉटेलमध्ये मृतदेह आढळला\nकोरोना लढाईला बळ, ठाकरे सरकारकडून बंधपत्रित डॉक्टरांच्या मानधनात मोठी वाढ\nआळंदी आणि देहूच्या पादुका दशमीला पंढरपूरला जाणार, हेलिकॉप्टर, विमान किंवा अन्य वाहनाचा पर्याय\nसंपादकांच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांकडून शिक्षणाबाबत चिंता व्यक्त, पुढील निर्णयासाठी केंद्राकडे लक्ष\nकोल्हापुरात 15 दिवस महापुरात बुडालेल्या गावाला धडा, पावसाळ्यापूर्वी स्थलांतराला सुरुवात\nपुण्यातील प्रसिद्ध तुळशीबाग एक जूनपासून पुन्हा सुरु\nCorona : पुण्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ, रुग्णांचा आकडा 7012 वर\nCorona | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील कर्मचाऱ्यांना मार्गदर्शक सूचना\nटोळधाडीचं महाराष्ट्रावर संकट, कीटकनाशकांचा मारा, अग्निशमन बंब, ड्रोन सज्ज : कृषीमंत्री\nपुण्यातील मुख्य मार्केट यार्डातील फळ आणि भाजीपाला मार्केट रविवारपासून सुरु\nLockdown Effect : पुण्यातील 68 हजार आयटी कर्मचारी चिंतेत, पगार आणि कामगार कपातीचे संकट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/videos/shahapurs-bhatsa-dams-canal-split", "date_download": "2020-05-29T14:05:42Z", "digest": "sha1:IZAD4RD5D7ZKUFZ3MXK63ICKFISRQGJS", "length": 6003, "nlines": 132, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Tv9 Marathi : शाहपूर : भातसा धरणाचा कालवा फुटला", "raw_content": "\nकोरोनाचा फटका, मुंबईतील मान्सूनपूर्व कामांचा वेग मंदावला\nपुढील 5 दिवसात जेलमध्ये हजर राहा, कोर्टाचे अरुण गवळीला आदेश\nअहमदनगरमध्ये भाजी विक्रेत्या महिलेकडून 4 जणांना कोरोना संसर्ग, 15 जणांचा अहवाल बाकी\nशाहपूर : भातसा धरणाचा कालवा फुटला\nकोरोनाचा फटका, मुंबईतील मान्सूनपूर्व कामांचा वेग मंदावला\nपुढील 5 दिवसात जेलमध्ये हजर राहा, कोर्टाचे अरुण गवळीला आदेश\nअहमदनगरमध्ये भाजी विक्रेत्या महिलेकडून 4 जणांना कोरोना संसर्ग, 15 जणांचा अहवाल बाकी\nLockdown Effect | इतिहासात पहिल्यांदाच उन्हाळ्यात नागपूरच्या रस्त्यांवर शीतपेयांची दुकानं नाही\nLockdown 5 | केंद्राकडून लॉकडाऊन 5 ची तयारी पूर्ण\nकोरोनाचा फटका, मुंबईतील मान्सूनपूर्व कामांचा वेग मंदावला\nपुढील 5 दिवसात जेलमध्ये हजर राहा, कोर्टाचे अरुण गवळीला आदेश\nअहमदनगरमध्ये भाजी विक्रेत्या महिलेकडून 4 जणांना कोरोना संसर्ग, 15 जणांचा अहवाल बाकी\nLockdown Effect | इतिहासात पहिल्यांदाच उन्हाळ्यात नागपूरच्या रस्त्यांवर शीतपेयांची दुकानं नाही\nपुण्यातील प्रसिद्ध तुळशीबाग एक जूनपासून पुन्हा सुरु\nCorona : पुण्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ, रुग्णांचा आकडा 7012 वर\nCorona | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील कर्मचाऱ्यांना मार्गदर्शक सूचना\nटोळधाडीचं महाराष्ट्रावर संकट, कीटकनाशकांचा मारा, अग्निशमन बंब, ड्रोन सज्ज : कृषीमंत्री\nपुण्यातील मुख्य मार्केट यार्डातील फळ आणि भाजीपाला मार्केट रविवारपासून सुरु\nLockdown Effect : पुण्यातील 68 हजार आयटी कर्मचारी चिंतेत, पगार आणि कामगार कपातीचे संकट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://vidarbhakranti.com/?m=20200510", "date_download": "2020-05-29T13:02:27Z", "digest": "sha1:SXOE5RSYR36GFJ7VKFWX7KFUYULSAV7P", "length": 9533, "nlines": 84, "source_domain": "vidarbhakranti.com", "title": "May 10, 2020 3:58 pm – विदर्भ क्रांती", "raw_content": "\nआदिवासी विद्यार्थी संघाकडून व्येंकटापूर येथील गोरगरिबांना जीवनावश्यक वस्तूंचे किट्स वाटप\nआदिवासी विद्यार्थी संघाचं प्रयत्नाने मृत महिलेचा शव पोहोचला घरी\nस्थानिकांचे जीवनमान सुधारण्यासाठी दुग्ध व्यवसायाला चालना द्या… मंत्री सुनील केदार\nसिरोंचा तालुक्यातील बी.एस.एन.एल.ची इंटरनेट सेवा ठरली कुचकामी \nतालुका स्तरावर आदिवासी विकास मंडळ खरेदी करणार मका\nपरप्रांतातून आलेल्या मजुरांना जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांच्या कडून जीवनावश्यक वस्तू भेट\nविदर्भक्रांती न्यूजनेटवर्क परप्रांतातून आलेल्या अहेरी तालुक्यातील आलपल्ली येथील मजुरांशी जीवनावश्यक किटसह श्री. मा. अजयभाऊ कंकडालवार जिल्हा परिषद अध्यक्षानची कोरंटाईन मध्ये असलेल्या नागरिकांना भेट आहेरी:-आंध्रप्रदेश व तेलंगणा या राज्यात मिरची तोडणीसाठी आलापल्ली येथील मजूर गेले होते ते मजूर 3मे२०२० ला 16 मजूर परत आले असून त्यांची राहण्याची व्यवस्था जि. प.प्राथ.शाळा आलापल्ली येथे केलेली आहे. त्याच धर्तीवर […]\nआपला विदर्भ छत्तीसगड ताज्या घडामोडी तेलंगणा देश महाराष्ट्र मुलाखत राशिभविष्य रोजगार वार्ता संपादकीय\nअंजली तेंडुलकर अहमदनगरच्या शेतकऱ्यांमध्ये, सेंद्रिय शेतीला भेट\nहमदनगर : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सामाजिक उपक्रमात अग्रेसर आहे. आपल्या खासदार निधीतून त्याने अनेक ठिकाणी निधी दिलाय. मात्र त्याची पत्नी अंजली तेंडुलकर यांनीही त्याच्या पावलावर पाऊल टाकलं आहे. अंजली यांनी अहमदनगर जिल्ह्यातील सेंद्रिय शेतीची पाहणी करुन शेतकर्‍यांच्या मदतीसाठी हात पुढे केला. अंजली यांच्या स्नेही क्लिया इथे सेंद्रिय शेतीचा प्रचार आणि प्रसार करत आहेत. अंजली […]\nकरवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर परिसर पूर्ण प्लास्टिकमुक्त झाला आहे\nमंगळवेढ्याच्या स्पेशल हुरडा पार्ट्याना सुरुवात\nअमेरिकेचा पाकवर ड्रोन हल्ला, हक्कानीचा म्होरक्या ठार\nप्रीती झिंटांच्या संघात पोहोचला काश्मीरचा क्रिस गेल, लगावतो १००-१००मीटर लांब षटकार\nमुंबई : जम्मू-काश्मीरचा क्रिकेटर परवेझ रसूल आणि मध्यमगती गोलंदाज उमर नजीर यांना यंदाच्या आयपीएलच्या लिलावात कोणी विकत घेतले नाही. मात्र मंजूर अहमद डारला पहिल्यांदा आयपीएलमध्ये प्रवेश मिळाला. मंजूरला किंग्ज इलेव्हन पंजाबने १० लाख रुपयांना विकत घेतले. मंजूरने मुलाखतीत म्हटले होते, माझे लक्ष्य सध्या आयपीएल इतकेच आहे. गेल्या वर्षी पुणे वॉरियर्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्याकडून खेळलेल्या […]\nउद्या भारत-पाकिस्तान सेमीफायनल रंगणार, पाहा किती वाजता सुरु होणार मॅच\nएनआयएसाठी ‘मोस्ट वॉ़न्टेड’ अब्दुल मुश्ताक कुरेशीला अटक\n��ुंबई : मुंबईतील २००६ रेल्वे ब़ॉम्बस्फोटाचा आरोपी इंडियन मुजाहिद्दीन या अतिरेकी संस्थेचा सभासद असलेल्या अब्दुल मुश्ताक कुरेशीला दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने अटक केली आहे. दरम्यान या दहशतवाद्यावर NIA ने ४ लाखांचे बक्षीस ठेवलं होतं. तर इंटरपोलने सुद्धा कुरेशीविरोधात विरोधात रेड कॉर्नर नोटीस काढली होती. अब्दुल कुरेशी हा बॉम्ब बनविण्यात एक्स्पर्ट अब्दुल कुरेशी हा बॉम्ब बनविण्यात […]\nशिर्डीत बनावट व्हीआयपी पास बनवून भाविकांची लूट\nया इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो गडचिरोली न्यायालयाअंतर्गत मर्यादित राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/a-meeting-of-congress-ncp-senior-leaders-is-going-on-says-jayant-patil/articleshow/72043021.cms", "date_download": "2020-05-29T14:55:16Z", "digest": "sha1:B7QKV2LZFNXTPFUYAOPOPYAGJDR2QZNZ", "length": 16337, "nlines": 121, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "Maharashtra govt formation: माध्यमांना चकवा देत मुंबईत काँग्रेस-राष्ट्रवादीची बैठक\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमाध्यमांना चकवा देत मुंबईत काँग्रेस-राष्ट्रवादीची बैठक\nअजित पवार नाराज आहेत आणि ते तडकाफडकी बारामतीला निघून गेलेत, या बातमीत कोणतंही तथ्य नाही, असे नमूद करतानाच काँग्रेस-राष्ट्रवादीची बैठक सुरू असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमांना दिली. दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही अजित पवार मुंबईतच असल्याचे माध्यमांना सांगितले.\nमुंबई: अजित पवार नाराज आहेत आणि ते तडकाफडकी बारामतीला निघून गेलेत, या बातमीत कोणतंही तथ्य नसून अजितदादा मुंबईतच आहेत आणि काँग्रेस-राष्ट्रवादीची बैठक आता सुरू असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमांना दिली. दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही अजित पवार मुंबईतच असल्याचे माध्यमांना सांगितले.\nअजित पवार आज सायंकाळी शरद पवार यांच्या भेटीसाठी 'सिल्वर ओक' निवासस्थानी ��ेले होते. तिथून साडेसातच्या सुमारास ते बाहेर पडले. त्यावेळी माध्यमांनी त्यांना गराडा घातला असता आजची बैठक रद्द झाली आहे. मी आता बारामतीला निघालो आहे, असे सांगून ते कारमध्ये बसून निघून गेले. त्यांच्यासोबत जयंत पाटीलही होते. दरम्यान, अजित पवार यांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले. अजित पवार नाराज आहेत, असेही सांगितले जाऊ लागले. मात्र, काही वेळातच जयंत पाटील यांनी माध्यमांशी संपर्क साधून या गोंधळावर पडदा टाकला.\nअजित पवारांच्या नाराजीचे वृत्त आले आणि...\nअजित पवार मुंबईतच आहेत आणि काँग्रेस-राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बैठक सुरू झाली आहे, असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. बैठकीचं ठिकाण सांगण्यास त्यांनी नकार दिला. बैठकीसाठी जे ठिकाण निश्चित करण्यात आलं होतं तिथे माध्यमांची प्रचंड गर्दी झाली होती. अशा स्थितीत आम्हाला चर्चा करणे केवळ अशक्य होते. त्यामुळेच आम्ही अन्य ठिकाणी ही बैठक घेण्याचे ठरवले व त्यानुसार आता बैठक सुरू झाल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. संभ्रम वाढू नये म्हणून पाटील यांनी बैठकीतून बाहेर येऊन माध्यमांशी संपर्क साधला व बैठकीची माहिती दिली.\nबहुमत आहे तर सरकार बनवा; शहांचे आव्हान\nबैठकीला राष्ट्रवादीकडून अजित पवार, छगन भुजबळ, धनंजय मुंडे हे नेते तर काँग्रेसकडून सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, माणिकराव ठाकरे हे नेते सध्या उपस्थित असल्याचे पाटील म्हणाले. पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात हे नेतेही बैठकीसाठी थोड्याच वेळात दाखल होतील, असे त्यांनी स्पष्ट केले. आमचा महाराष्ट्राला सक्षम सरकार देण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठीच आम्ही व्यापक चर्चा करत आहोत. आजच्या बैठकीनंतर उद्या पुन्हा दोन्ही पक्षांचे नेते एकत्र बसणार आहोत, असेही पाटील यांनी सांगितले. बैठक रद्द झाली, अजित पवार नाराज आहेत, या सगळ्या अफवा आहेत. कृपा करून कुणीही अशा अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहनही पाटील यांनी केले.\nमहाआघाडी: सत्तेचा नवा फॉर्म्युला झाला तयार\nदरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनीही माध्यमांनी घाईघाईत कोणतेही अंदाज बांधू नयेत, असा सल्ला दिला. काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांच्या अनेक बैठका सुरू आहेत. काही बैठका पक्षांतर्गत सुरू आहेत तर काही बैठका संयुक्त होणार आहेत. त्यामुळे एखादी बैठक झाली नाही म्हणून त्याचा वेगळा अर्थ काढण्याचे कारण नाही. आमच्यात सगळं काही व्यवस्थित सुरू आहे आणि लवकरच आम्ही सगळ्या गोष्टींना अंतिम रूप देणार आहोत, असे थोरात यांनी स्पष्ट केले. दुसरीकडे माजी मुख्यमंत्री व काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनीही माध्यमांना सबुरीचा सल्ला दिला. बैठक रद्द झाल्याच्या बातम्या निराधार आहेत. ठरल्यानुसार सगळ्या बैठका होत आहेत, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले.\nसेनेसोबत आघाडी रोखण्याचा भाजपचा प्रयत्न\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nसरसकट लॉकडाउन उठवणार नाही; मुख्यमंत्री ठाम...\nमुंबईतील 'हॉटेल फॉर्च्युन'मध्ये आग; २५ डॉक्टर सुदैवाने ...\nमहाराष्ट्राची फजिती करण्याचा केंद्राचा डाव; अनिल देशमुख...\n; राज ठाकरेंचं राज्यपालांना पत्र...\nठाकरे-पवारांची 'मातोश्री'वर गुप्त बैठक, तर्कवितर्कांना ...\n काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची बैठक रद्दमहत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nस्थलांतरितांसाठी धावली ठाण्याहून रेल्वे\nशाळा १ जुलैला सुरू करण्याचा विचार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती\nतीन दिवसात सेन्सेक्सची १५०० अंकांची कमाई ; गुंतवणूकदार मालामाल\n... म्हणून अमिताभ आणि जया यांच्या लग्नात होते फक्त पाच व-हाडी\nपुलवामातील स्फोटकांनी भरलेली कार हिजबुलच्या दहशतवाद्याची; भावाला अटक\nनिर्बंधाचा अमेरिकेनेही विचार करावा; हाँगकाँग सरकारचा इशारा\nप्रसिद्ध गीतकार योगेश गौर यांचं वयाच्या ७७ व्या वर्षी निधन\nमोदी सरकार २.० : या निर्णयांनी गाजवलं पहिलं वर्ष\n करोनाचे संकट नष्ट करण्यासाठी मंदिरात दिला नरबळी\nविद्या बालननं केली 'नटखट' या शॉर्ट फिल्मची निर्मिती\nडोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटला ट्विटरचा पुन्हा आक्षेप\nशाळा १ जुलैला सुरू करण्याचा विचार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती\nCBSE: मार्क वाढवायच्या नावे फसवणूक; बोर्डाने केले सावध\nप्रसिद्ध ज्योतिषी बेजन दारूवाला यांचे निधन; करोनामुळे मृत्यू\n३ हजार रुपयांच्या डिस्काउंटवर मिळतोय हा जबरदस्त फोन, पाहा किंमत\nसकाळी रिकाम्या पोटी पाण्यासह कच्चे लसूण खा, या गंभीर आजारांचा धोका होईल कमी\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/nashik-north-maharashtra-news/nashik/agitation-for-tax-issue/articleshow/60180128.cms", "date_download": "2020-05-29T14:43:34Z", "digest": "sha1:UH7PRMV7YUNP5WVPSB2F4NM52CALE7TV", "length": 7888, "nlines": 90, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमहापालिकेतील सत्ताधारी भाजपने प्रस्तावित केलेल्या घरपट्टी व पाणीपट्टी करवाढीला माकपनेही विरोध केला असून, या करवाढीच्या विरोधात मंगळवारी माकपच्या वतीने पालिकेसमोर निषेध आंदोलन करण्यात आले.\nम. टा. खास प्रतिनिधी, नाशिक\nमहापालिकेतील सत्ताधारी भाजपने प्रस्तावित केलेल्या घरपट्टी व पाणीपट्टी करवाढीला माकपनेही विरोध केला असून, या करवाढीच्या विरोधात मंगळवारी माकपच्या वतीने पालिकेसमोर निषेध आंदोलन करण्यात आले.\nस्मार्ट सिटीला माकपचा सुरुवातीपासून विरोध आहे. स्मार्ट सिटीच्या नावाखाली केली जाणारी करवाढ ही नागरिकांवर अन्याय करणारी असल्याचा आरोप माकपने केला आहे. या करवाढीच्या विरोधात अतिरिक्त आयुक्तांना निवेदन देण्यात आले. महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी घरपट्टीत १८ तर पाणीपट्टीत पंचवार्षिक १२० टक्के करवाढ प्रस्तावित केली आहे. स्थायी समितीने याला मंजुरी दिल्याने यावरून भाजपची कोंडी झाली आहे. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे पाठोपाठ आता माकपनेही या करवाढीला विरोध केला आहे. शनिवारी माकपचे माजी गटनेते अॅड. तानाजी जायभावे, माजी नगरसेविका डॉ. वसुधा कराड, कॉ. सीताराम ठोंबरे, सिंधू शार्दूल यांच्यासह माकपच्या पदाधिकाऱ्यांनी राजीव गांधी भवनसमोर धरणे आंदोलन करीत या करवाढीला विरोध केला.\nभाजपने प्रस्तावित केलेल्या करवाढीला माकपचा विरोध असून, ही करवाढ करण्यापेक्षा करबुडव्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी माकपच्या वतीने करण्यात आली आहे. नागरिकांचा विरोध डावलून करवाढ केली, तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा माकपच्या वतीने अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आला आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nनाशिक शहरात करोनाचा आठवा बळी; जिल्ह्यात आतापर्यंत ५७ मृ...\nरिपोर्ट निगेटिव्ह येऊनही मालेगावात पोलिसाचा मृत्यू...\n मग ई-पाससाठी येथे संपर्क साधा\nआमदार सरोज आहिरे‘सेल्फ क्वारंटाइन’...\nगणेशोत्सवासाठी पोलिस बंदोबस्तात वाढमहत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nस्थलांतरितांसाठी धावली ठाण्याहून रेल्वे\nएअरटेलचा हटके प्लान, ८४ दिवसांपर्यंत १६८ जीबी डेटा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/citizen-reporter/nashik-local-news/mock-animals/articleshow/72357643.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article4", "date_download": "2020-05-29T14:40:09Z", "digest": "sha1:ULLQRACNNZOAP66FXIB23OZFA3WSIIKI", "length": 4560, "nlines": 87, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nदहीपूल रस्त्यावरील सरस्वती गल्ली व सराफ बाजार या चौफुलीवर सतत गर्दी असते असे असुन सुद्धा या चौफुलीवर कायम जनावरे अशाप्रकारे रस्ता अडवतात त्यामधून वाहन चालक धाडसी पणे मार्ग काढून रस्ता पार करतात याकडे मनपाने लक्ष देऊन अशा मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावाअंशुमन शिरोरे\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\n३५० भाजी विक्रेते जाती कुठे...\nलब लवकर सुरू करावी...\nकांद्याला किमान २५०० रूपये हमीभाव जाहीर करावा...\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nरस्ता पाणी आणि पायाभूत सुविधा Nashik\nस्थलांतरितांसाठी धावली ठाण्याहून रेल्वे\nपुणेकरांनी नगरचे पाणी पुन्हा अडविले; राम शिंदेचा आरोप\n राज्य सरकार देणार आर्थिक पॅकेज", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/india/news/3-march-2020-live-breaking-news-headlines-updates-in-marathi-107137.html", "date_download": "2020-05-29T13:56:44Z", "digest": "sha1:PE3BX7ACIFKLCIOBSWBY7KY5EC2MYOTZ", "length": 42260, "nlines": 266, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "1998 साली देशात अनेक ठिकाणी बॉम्ब-स्फोटांचा कट रचल्याचा आरोपातून अब्दुल करीम टुंडाची निर्दोष मुक्तता; 3 मार्च 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE | 📰 LatestLY मराठी", "raw_content": "\nजम्मू कश्मीर येथे आणखी 128 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने आकडा 2164 वर पोहचला ; 29 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nशुक्रवार, मे 29, 2020\nप्रसिद्ध ज्योतिषी Bejan Daruwalla यांचे वयाच्या 89 व्या वर्षी निधन; गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी व्यक्त केले दुःख\nजम्मू कश्मीर येथे आणखी 128 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने आकडा 2164 वर पोहचला ; 29 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nLocust Attack: अमरावती, नागपूर जिल्ह्यात टोळधाडीचे आक्रमण; कृषी विभागामार्फत ड्रोनच्या सहाय्याने कीटकनाशकांची फवारणी करण्यात येणार\nमुंबईतील अग्निशमन दलातील 41 जवानांना कोरोनाची लागण तर 3 जणांवर ICU मध्ये उपचार सुरु\nDoctor's Salary Increase: राज्यातील बॉण्डेड, कंत्राटी डॉक्टर्सच्या मानधनात मोठी वाढ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केला निर्णय\nराज्यातील अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत 30 मे रोजी निर्णय होण्याची शक्यता, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार विद्यापीठातील कुलगुरुंशी चर्चा\nCoronavirus मुळे मरण पावलेल्या लोकांसाठी स्पेनमध्ये 10 दिवसांचा दुखवटा सुरु; देशाच्या लोकशाही इतिहासातील सर्वात मोठा Mourning Period\nBe Positive: कोकणातील आंबा उत्पादकांनी Coronavirus संकटात शोधली संधी; तोडली दलालांची साखळी\nठाण्यातील भाजप नगरसेवक विलास कांबळे यांचा मृत्यू; हॉटेलमध्ये आढळला मृतदेह\nअक्षय बोऱ्हाडे मारहाण प्रकरणी विघ्नहर सहकारी साखर कारखाना अध्यक्ष सत्यशील शेरकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nLocust Attack: अमरावती, नागपूर जिल्ह्यात टोळधाडीचे आक्रमण; कृषी विभागामार्फत ड्रोनच्या सहाय्याने कीटकनाशकांची फवारणी करण्यात येणार\nDoctor's Salary Increase: राज्यातील बॉण्डेड, कंत्राटी डॉक्टर्सच्या मानधनात मोठी वाढ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केला निर्णय\nराज्यातील अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत 30 मे रोजी निर्णय होण्याची शक्यता, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार विद्यापीठातील कुलगुरुंशी चर्चा\nठाण्यातील भाजप नगरसेवक विलास कांबळे यांचा मृत्यू; हॉटेलमध्ये आढळला मृतदेह\nप्रसिद्ध ज्योतिषी Bejan Daruwalla यांचे वयाच्या 89 व्या वर्षी निधन; गु��रातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी व्यक्त केले दुःख\nBe Positive: कोकणातील आंबा उत्पादकांनी Coronavirus संकटात शोधली संधी; तोडली दलालांची साखळी\nछत्तीसगढ राज्याचे माजी मुख्यमंत्री अजीत जोगी यांचे निधन; 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास\nCoronavirus: गोव्यात लॉकडाऊन आणखी 15 दिवस वाढवण्यासह काही नियम शिथील करण्याची अमित शहा यांच्याकडे मागणी- मुख्यमंत्री प्रमोद सावंत\nCoronavirus मुळे मरण पावलेल्या लोकांसाठी स्पेनमध्ये 10 दिवसांचा दुखवटा सुरु; देशाच्या लोकशाही इतिहासातील सर्वात मोठा Mourning Period\nCoronavirus Updates: जगभरात कोरोनाबाधितांचा आकडा 5.7 मिलियन तर बळींचा आकडा 355,000 च्या पार\nNASA चं ऐतिहासिक SpaceX रॉकेट लॉन्चिग खराब वातावरणामुळे रद्द; 30 मे दिवशी पुन्हा केले जाणार प्रयत्न\nभारत-चीन संबंधावर डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विट; म्हणाले दोन्ही देशांमध्ये अमेरिका मध्यस्थी करण्यास तयार\niQOO 3 स्मार्टफोनवर ग्राहकांना मिळणार 3 रुपयांची सूट, जाणून घ्या फिचर्ससह नवी किंमत\nगुगल पे 'Nearby Spot' फिचर आता भारतातील 35 शहरांमध्ये उपलब्ध; जवळची अत्यावश्यक सेवांची दुकाने दाखवून करणार युजर्सची मदत\n घरातून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना Google देणार 75 हजाराचा भत्ता; Work From Home करताना लॅपटॉप, फर्निचर विकत घेण्यासाठी मदत\nMitron App: आता TikTok ला विसरा, व्हिडिओ बनवण्यासाठी सादर आहे भारतीय 'मित्रों अ‍ॅप'; जाणून घ्या याच्या वापरासाठी Step-by-Step Guide (Video)\nOla Electric भारतात पुढच्या वर्षात लॉन्च करणार इलेक्ट्रिक टू-व्हिलर\nCoronavirus Effect: लॉकडाउन मुळे मारुति सुझुकी ला मोठा तोटा; एप्रिल महिन्यात एकाही गाडीची विक्री नाही\nबीएमडब्ल्यू इंडियाचे सीईओ रुद्रतेज सिंह यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; वयाच्या 46 वर्षी घेतला अखेरचा श्वास\nCoronavirus: लक्झरी वाहन निर्माता कंपनी Mercedes-Benz चा मोठा निर्णय; पुण्यात 1,500 बेड्सचे रुग्णालय बांधण्याची घोषणा\nIND vs AUS 2020-21: क्रिकेट ऑस्ट्रेलियाने भारत दौर्‍याचे जाहीर केलेले वेळापत्रक अंतिम नाही, BCCI ने दिले महत्वाचे संकेत\nवर्ल्ड कप 2011 फायनलमध्ये टॉसवरून झाला मोठा वाद, एमएस धोनीने दुसऱ्यांदा करण्याच्या मागणीचा कुमार संगकाराने सांगितला किस्सा\nकोरोना व्हायरस जगभरात पसरविण्यामागची चीनची मूळ योजना हरभजन सिंह याने केली उघकीस, ट्विटवरून लगावली फटकार\nICC ला पात्र लिहून क्रिकेट ऑस्ट्रेलियाने 2021 टी-20 वर्ल्ड कप आयोजित करण्याची केली विनंती, यामागील तर्क जाणून घ्या\n'त्या' वादग्रस्त व्हिडिओबाबत ISKON ने दाखल केली तक्रार; Shemaroo ने माफी मागत तोडले सुरलीन कौर व बलराज स्याल यांच्यासोबतचे व्यावसायिक संबंध\nDabangg Animated Version: लवकरच प्रदर्शित होणार सलमान खानच्या ‘दबंग’चे अ‍ॅनिमेटेड व्हर्जन; 'चुलबुल पांडे' दिसणार नव्या अवतारात\nAmitabh Bachchan Helps Migrants: सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या वतीने मजुरांना मूळगावी नेणाऱ्या 10 बस हाजी अली येथून उत्तर प्रदेश साठी रवाना (See Photos)\nनवाजुद्दीन सिद्दीकी ची पत्नी आलिया हिने घटस्फोटासह पोटगी म्हणून 30 कोटी रुपये आणि 4BHK फ्लॅटची केली मागणी\nराशीभविष्य 29 मे 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nVeer Savarkar Jayanti 2020 Wishes: विनायक दामोदर सावरकर यांच्या 137 व्या जयंती निमित्त Messages, HD Images, Wallpapers शेअर करून द्या विनम्र आदरांजली\nराशीभविष्य 28 मे 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nVeer Savarkar Jayanti 2020 Quotes: वीर सावरकर यांचे देशप्रेम, एकात्मता ते जीवनाकडे सकारत्मक बघायला शिकणारे क्रांतिकारक विचार\nFact Check: कार हिटमुळे हँड सॅनिटायझरचा स्फोट होतो गाडीमध्ये सॅनिटायझर ठेवणे कितीपत सुरक्षित गाडीमध्ये सॅनिटायझर ठेवणे कितीपत सुरक्षित\nManjeshwar Brothers: रुपेरी वाळूत ते आकाशी झेप घे रे पाखरा सह 'ही' गाणी गात नेटकऱ्यांना थक्क केलेल्या मंजेश्वर ब्रदर्स या चिमुकल्यांविषयी जाणून घ्या (Watch Video)\n: मुंबई शहरातही टोळधाड दाखल जुहू, विक्रोळीसह अनेक ठिकाणी टोळ दिसल्याचा दावा; फोटो सोशल मीडियावर व्हायरल\n' जाणून घ्या व्हायरल व्हिडिओ मागील सत्य\nभारत: कोरोना व्हायरस लाईव्ह मॅप\nउपचार सुरु असलेले एकूण रुग्ण\n1998 साली देशात अनेक ठिकाणी बॉम्ब-स्फोटांचा कट रचल्याचा आरोपातून अब्दुल करीम टुंडाची निर्दोष मुक्तता; 3 मार्च 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\n1998 साली देशात अनेक ठिकाणी बॉम्ब-स्फोटांचा कट रचल्याचा आरोपातून अब्दुल करीम टुंडाची निर्दोष मुक्तता\nहैदराबाद: आज अब्दुल करीम टुंडाला, 1998 साली देशातील अनेक भागांत झालेल्या बॉम्ब-स्फोटांच्या कट रचल्याबद्दल निर्दोष मुक्त करण्यात आले आहे. मेट्रोपॉलिटन सेशन जज कोर्ट (जेएमसी) नामल्ली, हैदराबादने टुंडाला सर्व आरोपातून निर्दोष मुक्त केले.\nकोरोना व्हायरसबाबतीत मुंबई विमानतळावर आजपर्यंत 551 विमानातील, 65,621 प्रवाश्यांची तपासणी\nसार्वजनिक आरोग्य विभाग, महा��ाष्ट्र यांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना व्हायरसमुळे मुंबई विमानतळावर आजपर्यंत 551 विमानातील, 65,621 प्रवाश्यांची तपासणी करण्यात आली आहे. राज्यात कोरोना व्हायरस प्रभावित भागातून 401 प्रवासी येत आहेत. तसेच या आजाराची लक्षणे आढळल्याने 152 जणांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले होते, पैकी नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ व्हायरोलॉजी, पुणे यांच्या अहवालानुसार 149 जणांची तपासणी नकारात्मक आली असून, तीन जणांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.\n10 वी चा पेपर फुटला नाही, प्रा. वर्षा गायकवाड, मंत्री, शालेय शिक्षण यांची माहिती\nआजपासून 10 वीची परीक्षा सुरु झाली.जळगाव जिल्ह्यातील कुऱ्हा येथे मराठी विषयाची प्रश्नपत्रिका फुटीबाबत वृत्त प्रसिध्द झाले होते. याविषयी विभागीय सचिवांनी सखोल चौकशी करून अहवाल सादर केला आहे. त्यानुसार कोणत्याही प्रकारची प्रश्नपत्रिका फुटली नसल्याचे नमूद केले आहे. प्रश्नपत्रिका फुटीचे वृत्त चुकीचे असल्याचे स्पष्ट केले आहे.\nजयपूरमध्ये 69 वर्षीय इटलीच्या पर्यटकाला कोरोनाची लागण\nजयपूरमध्ये 69 वर्षीय इटलीच्या पर्यटकाला कोरोनाची लागण झाली आहे. इटलीतील 20 पर्यटकांचा एक गट जयपूर येथे फिरण्यासाठी आला होता. त्यावेळी यातील एका पर्यटकाची प्रकृती बिघडली. त्याला ताप आणि श्वसनाला त्रास होऊ लागला. त्यामुळे त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. रक्ताच्या नमुन्याच्या तपासणीनंतर त्याला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.\nपुणे: खडकवासला कालव्यात पडून पती-पत्नीचा मृत्यू\nखडकवासला मधील कालव्यात पोहण्यासाठी गेलेल्या पती-पत्नीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. कैलास चव्हाण हे खडकवासला येथे पोहण्यासाठी गेले होते. मात्र, त्यांचा अचानक तोल गेला. त्यामुळे त्यांना वाचवण्यासाठी त्यांच्या पत्नीने पाण्यात उडी घेतली. परंतु, पाण्याचा अंदाज न आल्यामुळे दोघेही पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले.\nजितेंद्र आव्हाड यांनी 'महाराष्ट्र विकास हाच धर्म' म्हणत मानले आदित्य ठाकरे यांचे आभार\nगृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी 'महाराष्ट्र विकास हाच धर्म' म्हणत आदित्य ठाकरे यांचे आभार मानले आहेत. जितेंद्र आव्हाड यांनी आदित्य ठाकरे यांचे ट्विट रिट्विट केले आहे. आदित्य ठाकरे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून जितेंद्र आव्हाड यांचा अधिवेशनातील एक व्हिडिओ शेअर केला आहे.\nकौतुकाची थाप भावाकडून ... स्फूर्ती देते...\n6 वर्षीय चिमुकलीवर सामुहिक बलात्कार करून हत्या; पोस्को कोर्टाने दोषींना 4 दिवसांत सुनावली फाशीची शिक्षा\nझारखंडमध्ये 6 वर्षीय चिमुकलीवर सामुहिक बलात्कार करून हत्या केल्याची घटना घडली होती. त्यानंतर पोस्को कोर्टाने दोषींना 4 दिवसांत फाशीची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाच्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे.\nसोशल मीडिया अकाउंटवर विदुषकी खेळ खेळून भारताचा वेळ वाया घालवणं बंद करा - राहुल गांधी\nकाँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी कोरोना व्हायरसच्या मुद्यावरून पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे. सोशल मीडिया अकाउंटवर विदुषकी खेळ खेळून भारताचा वेळ वाया घालवणं बंद करा, अशा शब्दांत राहुल गांधी यांनी मोदींवर निशाणा साधला आहे.\nबीड: आठवीत शिकणाऱ्या मुलीवर सामूहिक बलात्कार\nबीड जिल्ह्यात आठवीत शिकणाऱ्या मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. एक महिन्यांपासून पीडित मुलगी बेपत्ता होती. या प्रकरणी पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली आहे. तसेच आरोपीविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nपुलवामा हल्ल्यातील संशयित वडील मुलीच्या जोडीला NIA कडून अटक\n14 फेब्रुवारी रोजी झालेल्या पुलवामा हल्ल्याचे संशयित जबाबदार वडील-मुलीला NIA कडून अटक करण्यात आली आहे.\nआज, 3 मार्च पासून महाराष्ट्रात दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा सुरु होत आहे. पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण अशा 9 विभागीय मंडळांमध्ये घेतली जाणार आहे. यंदा राज्यभरातून तब्बल 17 लाख 65 हजार 898 विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे. यापैकी 9,75,894 विद्यार्थी तर 7,89,898 विद्यार्थीनी आहेत.\nदुसरीकडे,काल रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपण फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर सहित सोशल मीडियाला रामराम ठोकण्याच्या विचारात आहोत आणि याबाबत आपण येत्या रविवारी आपला निर्णय मांडणार आहोत असे ट्विट केले होते,यावरून आजही सोशल मीडियावर चर्चा रंगल्या आहेत. मोदींच्या या निर्णयाच्या बाबत सामान्य नागरिकांपासून ते राजकारणी मंडळींपर्यंत सर्वच याबाबत तर्कवितर्क लावताना दिसत आहेत. तसेच मोदींच्या पाठोपाठ आता महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी सुद्धा आपण सोशल मीडि���ा सोडणार असल्याचे संकेत दिले आहेत.\nआजच्या दिवसभरातील ठळक बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचण्यासाठी 'लेटेस्टली मराठी' ला अवश्य भेट द्या\nदरम्यान, आज 3 मार्च रोजी दिल्ली सामूहिक बलात्कार खटल्यातील दोषींना दिली जाणारी फाशी आता पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे, दोषी पवन कुमार गुप्ता याची दया याचिकेवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून अजूनही निर्णय देण्यात आली नसल्याने दिल्ली पटियाला कोर्टाकडून या फाशीच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे. या वरून देशभरात संताप व्यक्त केला जात आहे\nजम्मू कश्मीर येथे आणखी 128 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने आकडा 2164 वर पोहचला ; 29 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nठाण्यातील भाजप नगरसेवक विलास कांबळे यांचा मृत्यू; हॉटेलमध्ये आढळला मृतदेह\nमहाराष्ट्रात विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कार्यक्रम आयोजनाकरिता दूरदर्शनवर 12 तास, रेडिओसाठी 2 तासांचा स्लॉट उपलब्ध करून द्या-शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची केंद्र सरकारकडे मागणी\nअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे भारत-चीन संबंधांवरील वक्तव्य भारताने खोडून काढले; ट्रम्प-मोदी यांचे शेवटचे संभाषण 4 एप्रिल रोजी झाल्याचा खुलासा\nपुणे जिल्ह्यात आज 369 कोरोना व्हायरस रुग्णांची नोंद; एकूण संक्रमितांची संख्या 7012 वर; 28 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nमहाराष्ट्रात काँग्रेस पक्षात खांदेपालट नाना पटोले प्रदेशाध्यक्ष;पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपद\nकाँग्रेसच्या #SpeakUPIndia मोहिमेत सक्रिय सहभाग घेत असल्याचं सांगत अशोक चव्हाण यांनी रुग्णालयातून शेअर केला व्हिडिओ\nBabri Masjid demolition Case: लालकृष्ण अडवाणी, उमा भारती, मुरली मनोहर जोशी यांच्यासह 32 आरोपींचे जवाब नोंदवले जाणार; 4 जूनला होणार सुनावणी\nLocust Attack In Maharashtra: महाराष्ट्र राज्यात 50% टोळधाडीचा नाश – कृषीमंत्री दादा भुसे यांची माहिती\nCoronavirus In Maharashtra: महाराष्ट्रातील तुम्ही राहत असणाऱ्या जिल्ह्यात कोरोनाचे किती रुग्ण आहेत जाणून घ्या; राज्यातील कोरोनाबाधितांची जिल्ह्यानिहाय आकडेवारी\nऔरंगाबाद: साई रंगदाळ या 7वी मध्ये शिकणार्‍या विद्यार्थ्याने कोव्हिड योद्धांच्या मदतीसाठी बनवला रोबोट; औषधं, अन्न पोहचवण्यासाठी करणार मदत\nमहाराष्ट्र पोलिस खात्यामध्ये एकूण 2211 पोलिस क���्मचारी COVID 19 च्या विळख्यात; 24 तासांत 116 जणांना कोरोनाची बाधा\nकोविड-19 च्या वाढत्या संसर्गामुळे गरोदर महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनी गरजेशिवाय रेल्वे प्रवास टाळावा; रेल्वे मंत्रालयाचे आवाहन\nप्रसिद्ध ज्योतिषी Bejan Daruwalla यांचे वयाच्या 89 व्या वर्षी निधन; गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी व्यक्त केले दुःख\nजम्मू कश्मीर येथे आणखी 128 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने आकडा 2164 वर पोहचला ; 29 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nLocust Attack: अमरावती, नागपूर जिल्ह्यात टोळधाडीचे आक्रमण; कृषी विभागामार्फत ड्रोनच्या सहाय्याने कीटकनाशकांची फवारणी करण्यात येणार\nमुंबईतील अग्निशमन दलातील 41 जवानांना कोरोनाची लागण तर 3 जणांवर ICU मध्ये उपचार सुरु\nDoctor's Salary Increase: राज्यातील बॉण्डेड, कंत्राटी डॉक्टर्सच्या मानधनात मोठी वाढ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केला निर्णय\nराज्यातील अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत 30 मे रोजी निर्णय होण्याची शक्यता, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार विद्यापीठातील कुलगुरुंशी चर्चा\nLockdown 4 मध्ये आंतरराज्यीय प्रवास करण्यासाठी E-Pass मिळणार; serviceonline.gov.in/epass/ वर पहा कसा कराल अर्ज\nहापूस आंबा कसा ओळखला नैसर्गिकरित्या पिकलेले आणि कृत्रिमरित्या पिकवलेल्या आंब्यातील नेमका फरक काय नैसर्गिकरित्या पिकलेले आणि कृत्रिमरित्या पिकवलेल्या आंब्यातील नेमका फरक काय आंबे विकत घेताना पारखून पाहा ‘या’ गोष्टी\nपरदेशात अडकलेल्या महाराष्ट्रीय लोकांना मायदेशी सुखरूप आणण्यासाठी ठाकरे सरकारचा मदतीचा हात; ‘इथे’ ऑनलाईन माहिती देण्याचंं आवाहन\nप्लाझ्मा थेरपी म्हणजे नेमकं काय यामुळे COVID-19 रुग्णांना फायदा होईल यामुळे COVID-19 रुग्णांना फायदा होईल जाणून घ्या प्लाझ्मा थेरपीचे फायदे, इतिहास, उपचारपद्धती याबद्दल सविस्तर माहिती\nप्रसिद्ध ज्योतिषी Bejan Daruwalla यांचे वयाच्या 89 व्या वर्षी निधन; गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी व्यक्त केले दुःख\nजम्मू कश्मीर येथे आणखी 128 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने आकडा 2164 वर पोहचला ; 29 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nछत्तीसगढ राज्याचे माजी मुख्यमंत्री अजीत जोगी यांचे निधन; 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास\nCoronavirus: गोव्यात लॉकडाऊन आणखी 15 दिवस वाढवण्यासह काही नियम शिथील करण्याची अमित शहा यांच्या��डे मागणी- मुख्यमंत्री प्रमोद सावंत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://sharechat.com/tag/Opy?referrer=footerTrendingTags", "date_download": "2020-05-29T12:17:52Z", "digest": "sha1:DYB2RIEDWGVEPBZ44LWI5ICXFBOFKCRE", "length": 3764, "nlines": 113, "source_domain": "sharechat.com", "title": "100 Best funny video Images, Videos - 2020 - 🤣फनी व्हिडीओ - funny video WhatsApp Group, Facebook Group, Telegram Group", "raw_content": "\nघरात बसून कंटाळ्याची सवय होऊ लागली आहे.... पण असा खुमासदार वीडियो बघितल्यानंतर या गुणवंत कलाकारास तोफांची सलामी देण्याची इच्छा होणारच..... #🤣फनी व्हिडीओ #👌🏻हटके व्हिडीओ\n#🤣फनी व्हिडीओ खुप दिवसानी काम केल की असे होते.....😃\n😎😎सांगली कर😎😎😎Khadus Boy😎 सुतार\n#🤣फनी व्हिडीओ #🆕TikTok व्हिडिओ\nsanjay Bhadre फिल्म डायरेक्टर\n#🤣फनी व्हिडीओ #🆕TikTok व्हिडिओ\n#🤣फनी व्हिडीओ सुंदर कला\nशेअरचॅट कॅमेरा आणि फनी ऑडिओ वापरून स्वतःचे फनी डब व्हिडीओ बनवा आणि इतरांना हसवा. असा तुमचा फनी व्हिडोओ बनवा. १. शेअरचॅटमधील + बटनावर क्लिक करा २. कॅमेरा पर्याय निवडा. ३. ऑडिओ मध्ये जाऊन फनी ऑडिओ निवडा ४. तुमचा फनी व्हिडीओ बनवा आणि इतरांना हसवा #🤣फनी व्हिडीओ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/crime/corona-positive-came-marriage-friend-case-registered-wedding-ceremony-organizer-pda/", "date_download": "2020-05-29T12:28:42Z", "digest": "sha1:Q4IGOTADOSL4CNSLTY64CT64OE5TTLBB", "length": 31647, "nlines": 457, "source_domain": "www.lokmat.com", "title": "CoronaVirus : कोरोना पॉझिटिव्ह तरुण मित्राच्या हळद, लग्नामध्ये आला; विवाह सोहळा आयोजकांवर गुन्हा - Marathi News | Corona positive came to the marriage of friend; case registered on wedding ceremony organizer pda | Latest crime News at Lokmat.com", "raw_content": "बुधवार २७ मे २०२०\nCoronaVirus News: राज्यात २,०९१ नवीन रुग्णांची नोंद; एकूण कोरोनाग्रस्त ५४ हजार ७५८\nCoronaVirus News: कोरोनाबाधितांचा मृत्युदर वाढल्याने रुग्णालयांची शवागृहे भरली; रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण\nकैद्यांच्या जामीन अर्जावर तातडीने सुनावणी घ्या; उच्च न्यायालयाचे निर्देश\nवेतन, कामगार कपातीच्या तक्रारींमध्ये झाली वाढ; गेल्या १८ दिवसांत ४०० नव्या तक्रारी\nमहाराष्ट्रात यंदा १ किंवा २ जूनला मान्सूनपूर्व पाऊस लावणार हजेरी; हवामान खात्याची माहिती\nअभिनेता उपेंद्र लिमयेची पत्नी आहे डॉक्टर, कोरोनाच्या लढाईत दिलंय मोलाचं हे योगदान\n 'क्राइम पेट्रोल' फेम अभिनेत्रीची आत्महत्या, नैराश्यातून उचलले हे टोकाचं पाऊल\nवीस वर्षीय युट्यूबर कॅरी मिनाटी आहे इतक्या कोटींचा मालक, संपत्तीचा आकडा वाचून व्हाल हैराण\nनागराज मंजुळे यांचा ‘झुंड’ अडचणीत प्रदर्शनावर ��ंदी घालण्याची मागणी\nन्युड एमएमएसमुळे चर्चेत आली होती ही मराठमोळी अभिनेत्री, माजवली होती खळबळ\nराजभवनातील गंजलेल्या तोफांमधून हल्ले काय होणार\n२ महिन्यानंतर पुणे एअरपोर्ट झाले सुरू\nCoronaग्रस्तांच्या संख्येत सहा हजार977 ने वाढल\nठाण्यातील कंटेनमेंट झोनवर लक्ष ठेवण्यासाठी दोन विशेष पोलीस उपायुक्तांची नियुक्ती\nलॉकडाऊनमध्ये उंदरांमुळे माणसांना असू शकतो संक्रमणाचा धोका; तज्ज्ञांचा दावा\nCoronaVirus News : हँड सॅनिटायझर एक्सपायरी डेट संपल्यावरही व्हायरसचा नाश करतं का\nकोरोना विषाणूंबाबत WHO ने दिली धोक्याची सूचना; जगभरातील देशांच्या चिंतेत वाढ\nजेवल्यानंतर तुम्हालाही गॅस पास होण्याची समस्या उद्भवते 'या' उपायांनी करा कंट्रोल\n खासगी लॅबमध्ये कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह पण सरकारी लॅबमध्ये निगेटिव्ह\nकोल्हापूर : जिल्ह्यात कोरोनाचा तिसरा बळी; गडहिंग्लज तालुक्यातील 55 वर्षीय इसमाचा मृत्यू, काल मृत्यू झाल्यानंतर रात्री उशिरा स्वॅब पॉझिटिव्ह आला, मृत व्यक्ती मुंबईहून आल्याची माहिती\nमहाराष्ट्रात यंदा १ किंवा २ जूनला मान्सूनपूर्व पाऊस लावणार हजेरी; हवामान खात्याची माहिती\nCoronaVirus News: राज्यात २,०९१ नवीन रुग्णांची नोंद; एकूण कोरोनाग्रस्त ५४ हजार ७५८\nदिल्ली-लधियाना विमानात एक प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळला. यानंतर विमानातील सर्व प्रवाशांना क्वारंटाइन केले.\nकसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...\nअमेरिकेत 1,680,625 कोरोना बाधित रुग्णांपैकी आतापर्यंत 98,902 लोकांचा मृत्यू झाला आहे.\nजळगाव : एमआयडीसीतील जी. ५ सेक्टरमधील लोटस अॅग्रो इंडस्ट्रीजच्या गुणिना स्पाइसेस या मिरची मसाला प्रक्रीया उद्योग कारखान्याला मंगळवारी रात्री १२ .१५ वाजता अचानक आग लागली.\nपरभणी- जिल्ह्यात एकाच दिवशी 31 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह; रुग्णसंख्या 67 वर\nयवतमाळ- मुंबईच्या कर विभागातील कर्मचाऱ्याकडून दहा लाखासाठी पत्नीचा छळ; रॉकेल टाकून जाळण्याचा प्रयत्न\nपरदेशांमधून मुंबईत आलेल्या नागरिकांमुळेच शहरात कोरोनाचा फैलाव- काँग्रेस नेते नितीन राऊत\nनागपूर : वाथोड्यात करंट लागून एकाचा मृत्यू\nगोंदिया- कोरोना बाधित रुग्णांना भोजन पुरवठा न केल्याने कंत्राटदारावर गुन्हा दाखल\nसोलापूर : दिवसभरात ५ कोरोना रुग्णांचा मृत्यू; १६ रुग्ण आढळले; एकूण रुग्णसंख्या पोहोचली ६२४ वर\nवसई-विरार शहरातील क��रोना बाधितांची संख्या 581 वर\n खासगी लॅबमध्ये कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह पण सरकारी लॅबमध्ये निगेटिव्ह\nकोल्हापूर : जिल्ह्यात कोरोनाचा तिसरा बळी; गडहिंग्लज तालुक्यातील 55 वर्षीय इसमाचा मृत्यू, काल मृत्यू झाल्यानंतर रात्री उशिरा स्वॅब पॉझिटिव्ह आला, मृत व्यक्ती मुंबईहून आल्याची माहिती\nमहाराष्ट्रात यंदा १ किंवा २ जूनला मान्सूनपूर्व पाऊस लावणार हजेरी; हवामान खात्याची माहिती\nCoronaVirus News: राज्यात २,०९१ नवीन रुग्णांची नोंद; एकूण कोरोनाग्रस्त ५४ हजार ७५८\nदिल्ली-लधियाना विमानात एक प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळला. यानंतर विमानातील सर्व प्रवाशांना क्वारंटाइन केले.\nकसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...\nअमेरिकेत 1,680,625 कोरोना बाधित रुग्णांपैकी आतापर्यंत 98,902 लोकांचा मृत्यू झाला आहे.\nजळगाव : एमआयडीसीतील जी. ५ सेक्टरमधील लोटस अॅग्रो इंडस्ट्रीजच्या गुणिना स्पाइसेस या मिरची मसाला प्रक्रीया उद्योग कारखान्याला मंगळवारी रात्री १२ .१५ वाजता अचानक आग लागली.\nपरभणी- जिल्ह्यात एकाच दिवशी 31 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह; रुग्णसंख्या 67 वर\nयवतमाळ- मुंबईच्या कर विभागातील कर्मचाऱ्याकडून दहा लाखासाठी पत्नीचा छळ; रॉकेल टाकून जाळण्याचा प्रयत्न\nपरदेशांमधून मुंबईत आलेल्या नागरिकांमुळेच शहरात कोरोनाचा फैलाव- काँग्रेस नेते नितीन राऊत\nनागपूर : वाथोड्यात करंट लागून एकाचा मृत्यू\nगोंदिया- कोरोना बाधित रुग्णांना भोजन पुरवठा न केल्याने कंत्राटदारावर गुन्हा दाखल\nसोलापूर : दिवसभरात ५ कोरोना रुग्णांचा मृत्यू; १६ रुग्ण आढळले; एकूण रुग्णसंख्या पोहोचली ६२४ वर\nवसई-विरार शहरातील कोरोना बाधितांची संख्या 581 वर\nAll post in लाइव न्यूज़\nCoronaVirus : कोरोना पॉझिटिव्ह तरुण मित्राच्या हळद, लग्नामध्ये आला; विवाह सोहळा आयोजकांवर गुन्हा\nCoronaVirus : ठाणे जिल्यातील अशा स्वरूपाचा पहिलाच गुन्हा आहे.\nCoronaVirus : कोरोना पॉझिटिव्ह तरुण मित्राच्या हळद, लग्नामध्ये आला; विवाह सोहळा आयोजकांवर गुन्हा\nठळक मुद्दे या हळद आणि लग्न सोहळ्याला परदेशातून आलेला एक तरुण सहभागी झाला होता. याबाबत रामनगर आणि विष्णूनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन गुन्हे दाखल\nडोंबिवली - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी १४ मार्चपासून राज्य सरकारने सार्वजनिक कार्यक्रम आयोजनावर बंदी घातली होती. तरी देखील सरकारी आदेशाला केराची टोप��ी दाखवत १८ व १९ मार्चला डोंबिवली पश्चिमेला हळद आणि लग्न सोहळ्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हा ठाणे जिल्यातील अशा स्वरूपाचा पहिलाच गुन्हा आहे.\nया हळद आणि लग्न सोहळ्याला परदेशातून आलेला एक तरुण सहभागी झाला होता. धक्कादायक बाब म्हणजे त्याला कोरोनाची लागण झाली होती. त्या तरुणामुळे हळदी व लग्न समारंभाला आलेल्यांना कोरोनाची लागण झाली असावी. समारंभासाठी नेमके किती लोक होते. याची पोलीस माहिती घेत असून लग्न व हळदी कार्यक्रमा आयोजन करणाऱ्यांवर शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला.\nयाबाबत रामनगर आणि विष्णूनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश आहेर यांनी दिली हळदी समारंभ १८ मार्च तर १९ मार्च रोजी लग्न झाले होते. या दोन्ही कार्याला मोठ्या प्रमाणात एका समाजाचे नागरिक हजर होते. या सगळ्यांची चौकशी सुरू करण्यात आली असल्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप राऊत यांनी सांगितले.\nPolicemarriagethanedombivalicorona virusपोलिसलग्नठाणेडोंबिवलीकोरोना वायरस बातम्या\nकनार्टक सरकारच्या ६५ बस राजस्थानकडे रवाना; २६०० कामगारांचे प्रस्थान\ncoronavirus: लॉकडाऊनचं उल्लंघन करणाऱ्या मजूराच्या कपाळावर महिला पोलिसाने असं लिहिलं....\nLockdown : असं काय घडलं की अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना तातडीने पोहचले हॉस्पिटलला\nCorona Virus : 'आम्हाला घरी जाऊ द्या'; शेकडो राजस्थानी मजुर अचानक रस्त्यावर आल्याने उडाला गोंधळ\nCoronavirus : सुरक्षा किटच्या अभावी 108 कर्मचारी असुरक्षेच्या घेऱ्यात\ncoronavirus : बारामतीच्या रिक्षाचालकामध्ये आढळली कोरोनाची लक्षणे; श्रीरामनगर केले क्वारंटाईन\nहॉर्न वाजवण्यास मनाई केल्याने तरुणावर कोयत्याने वार\n एकमेकांच्या मिठीत आईसह दोन मुलींचे मृतदेह आढळल्याने खळबळ\nआमच्या दुष्मनाच्या घरी जायचे नाही म्हणत केली एकाला मारहाण\n गोरेगावच्या जंगलात सापडला अज्ञात इसमाचा मृतदेह\n नर्सने दहाव्या मजल्यावरून उडी मारून केली आत्महत्या\nनिगडीत दोन गटात हाणामारी; परस्परविरोधात गुन्हा दाखल\nकोरोना संकट हाताळण्यात राज्य सरकार अपयशी ठरलंय, हा भाजपाचा आरोप पटतो का\nराजभवनातील गंजलेल्या तोफांमधून हल्ले काय होणार\nअशी कोरोनावाली ईद पुन्हा कधीही नको\nईदनिमित्त भाईजानची चा��त्यांना खास भेट\nCoronaग्रस्तांच्या संख्येत सहा हजार977 ने वाढल\n२ महिन्यानंतर पुणे एअरपोर्ट झाले सुरू\nलोकडाऊन नंतरचा विमान प्रवास कसा असेल\n२० लाख कोटींच्या घोषणेवरून उद्धव ठाकरे विरुद्ध देवेंद्र फडणवीस सामना\nकोरोमामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल\nनिलेश राणे आणि रोहित पवार यांच्यातील ट्वीटर युध्द\nमिथिला पालकरचे हे स्टनिंग फोटो पाहिलात का, बोल्ड फोटोंमुळे असते चर्चेत\nमाणूसकीच्या नात्याने विदेशात अडकलेले २५९४ महाराष्ट्रीयन राज्यात परतले\nCoronaVirus: शहरातून आलेला नवरा 'क्वारंटिन' झाला; घर 'लॉकडाऊन' करून बायकोनं प्रियकरासोबत पळ काढला\nपाकिस्तान-चीन आले सोबत; लडाखनंतर आता 'येथे'ही सरू झाली ड्रॅगनची कुरापत\n'रागिनी एमएमएस: रिटर्न्स' अभिनेत्री करिश्मा शर्मा झाली ट्रोल, नुकताच पोस्ट केला होता फोटो\nकंगना रानौतचे आलिशान ऑफिस कम स्टुडिओ पाहून व्हाल थक्क, म्हणाल वाह\n'लय भारी' फेम अदिती पोहनकरचे साडीतले फोटो पाहून व्हाल फिदा तिच्या सौंदर्यावर\nलडाखमध्ये चिनी सैन्याकडून भारतीय जवानांवर दगडफेक अन् नव्याच शस्त्रानं हल्ला; लष्कराचं जबरदस्त प्रत्युत्तर\nयामुळे फेल होऊ शकते कोरोना व्हॅक्सीन वैज्ञानिकांनी सांगितले असे काही...\nतीन वर्षे प्रेमसंबंध, लग्नानंतर बनली लुटारु; आता पतीला देतेय जीवे मारण्याची धमकी\nराष्ट्रपती राजवटीची मागणी करणे लोकशाहीच्या चौकटीला धक्का देणारे, राहुल गांधींचा भाजपावर घणाघात\nआजचे राशीभविष्य - २७ मे २०२०\nमिथिला पालकरचे हे स्टनिंग फोटो पाहिलात का, बोल्ड फोटोंमुळे असते चर्चेत\nभारत-पाक सीमेवर कबुतर पकडले; दोन वर्षांपूर्वी तीन ड्रोन पळवून लावले होते\nपीपीईचा पुनर्वापर करायला भाग पाडल्याने नर्सचा कोरोनाने मृत्यू; दिल्लीच्या रुग्णालयातील घटना\nCoronaVirus News: राज्यात २,०९१ नवीन रुग्णांची नोंद; एकूण कोरोनाग्रस्त ५४ हजार ७५८\nराजकीय पारा चढला; पण सरकार स्थिर; शरद पवार-उद्धव ठाकरे यांची सावध पावले\nआजचे राशीभविष्य - २७ मे २०२०\nCoronaVirus News: राज्यातील लॉकडाउन टप्प्याटप्प्याने हटवणार; कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होण्याची शक्यता\n१५ जूनला कशी वाजणार राज्यातील शाळांची घंटा; मुलांना शाळेत पाठविण्यास नकार\nमहाराष्ट्रात यंदा १ किंवा २ जूनला मान्सूनपूर्व पाऊस लावणार हजेरी; हवामान खात्याची माहिती\n११ दिवसांनंतर कोर���ना रुग्णांपासून संसर्ग होण्याचा धोका राहत नाही; उपचारांत बदल होण्याची शक्यता\nराज्यात कोरोनाचे एकूण 52,667 पॉझिटीव्ह, तर 15,786 रुग्ण बरे होऊन घरी पोहचले\nकोरोनापासून बचावासाठी फक्त ६ दिवसांचा कोर्स; होमिओपॅथिक औषधांबाबत तज्ज्ञांचा दावा\nCoronaVirus News : लॉकडाऊनमध्ये घर सोडून पळून जातायेत चिमुकले; कारण वाचून बसेल धक्का\nजगभरातील कोरोना व्हायरस अपडेट्स", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://maharashtradesha.in/temples/", "date_download": "2020-05-29T13:50:07Z", "digest": "sha1:VHKNGO3VJ7IYLPLNUG4KBLKFGXGSJR7Z", "length": 2026, "nlines": 38, "source_domain": "maharashtradesha.in", "title": "मंदिरे - ॥महाराष्ट्र देशा॥", "raw_content": "\nथोडेसे ||महाराष्ट्र देशा|| बदल\nजंगल सत्याग्रह करणारे चिरनेर\nशिलाहार राजा झंज आणि शिवमंदिरे\nकेशिदेव दुसरा याचा चौधरपाडा शिलालेख आणि षोंपेश्वर मंदिर\nछत्रपती संभाजी महाराजांचा हडकोळण शिलालेख\nजेम्स प्रिन्सेप – प्राचीन लिपी अभ्यासक\nसुलतान बॅटरी किंवा सुलतान बाथरी\nमल्लिकार्जुन याचा वसई शिलालेख\nसर अलेक्झांडर कनिंगहॅम – पुरातत्व खात्याचे पहिले महानिदेशक\nकान्हेरी लेणी आणि परदेशी यात्रेकरू\nवैनायकी – शक्ती, योगिनी आणि मातृका\nवर्दळीपासून दूर असलेली ‘बेडसे लेणी’\nअनंतदेव याचा शिलालेख असलेली विहार गध्देगाळ\n© 2019 ||महाराष्ट्र देशा||\nथोडेसे ||महाराष्ट्र देशा|| बदल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://vidarbhakranti.com/?m=20200511", "date_download": "2020-05-29T13:17:07Z", "digest": "sha1:JE5SSSIH77KGMTUBQV7CWXZ2FRMKZ4FQ", "length": 11107, "nlines": 88, "source_domain": "vidarbhakranti.com", "title": "May 11, 2020 10:58 pm – विदर्भ क्रांती", "raw_content": "\nआदिवासी विद्यार्थी संघाकडून व्येंकटापूर येथील गोरगरिबांना जीवनावश्यक वस्तूंचे किट्स वाटप\nआदिवासी विद्यार्थी संघाचं प्रयत्नाने मृत महिलेचा शव पोहोचला घरी\nस्थानिकांचे जीवनमान सुधारण्यासाठी दुग्ध व्यवसायाला चालना द्या… मंत्री सुनील केदार\nसिरोंचा तालुक्यातील बी.एस.एन.एल.ची इंटरनेट सेवा ठरली कुचकामी \nतालुका स्तरावर आदिवासी विकास मंडळ खरेदी करणार मका\nकापूस खरेदी करिता जिल्हाधिकारी व आमदार धर्मराव बाबा आत्राम यांना निवेदन सादर\nविदर्भक्रांती न्यूजनेटवर्क संपतकुमार गोगुला प्रतिनिधी….. कापूस खरेदी करिता जिल्हाधिकारी व आमदार धर्मरावबाबा आञाम यांना निवेदन सादर *आमदार आत्राम यांनी दिली तोडगा काढण्याचे आश्वासन* सिरोंचा– कोवीड -19 मुळे तालुक्याती��� कापूस उत्पादक शेतकऱ्यांना कापूस विकण्यासाठी अडचणीचे ठरत असल्याने तालुक्यातील सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांची कापूस खरेदी सिरोंचा तालुक्यातील कुषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून त्वरित सुरू करण्यात यावी किंवा […]\nबाहेरून आलेल्यांनी प्रशासनाला सहकार्य करा…दीपक सिंगला जिल्हाधिकारी गडचिरोली\nविदर्भक्रांती न्यूजनेटवर्क बाहेरुन जिल्ह्यात आलेल्यांनी प्रशासनाला सहकार्य करा जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांचे आवाहन गडचिरोली,(जिमाका)दि.11: जिल्ह्यात संचारबंदी नंतर मोठया प्रमाणात बाहेर गेलेले मजूर, विद्यार्थी तसेच प्रवासी नागरीक जिल्हयात परत येत आहेत. त्यासर्व नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करुन दिलेल्या निर्देशांचे पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी केले आहे. बाहेरुन आलेल्या प्रत्येक नागरिकाने १४ दिवस क्वारंटाईन कालावधी […]\nआपला विदर्भ छत्तीसगड ताज्या घडामोडी तेलंगणा देश महाराष्ट्र मुलाखत राशिभविष्य रोजगार वार्ता संपादकीय\nअंजली तेंडुलकर अहमदनगरच्या शेतकऱ्यांमध्ये, सेंद्रिय शेतीला भेट\nहमदनगर : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सामाजिक उपक्रमात अग्रेसर आहे. आपल्या खासदार निधीतून त्याने अनेक ठिकाणी निधी दिलाय. मात्र त्याची पत्नी अंजली तेंडुलकर यांनीही त्याच्या पावलावर पाऊल टाकलं आहे. अंजली यांनी अहमदनगर जिल्ह्यातील सेंद्रिय शेतीची पाहणी करुन शेतकर्‍यांच्या मदतीसाठी हात पुढे केला. अंजली यांच्या स्नेही क्लिया इथे सेंद्रिय शेतीचा प्रचार आणि प्रसार करत आहेत. अंजली […]\nकरवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर परिसर पूर्ण प्लास्टिकमुक्त झाला आहे\nमंगळवेढ्याच्या स्पेशल हुरडा पार्ट्याना सुरुवात\nअमेरिकेचा पाकवर ड्रोन हल्ला, हक्कानीचा म्होरक्या ठार\nप्रीती झिंटांच्या संघात पोहोचला काश्मीरचा क्रिस गेल, लगावतो १००-१००मीटर लांब षटकार\nमुंबई : जम्मू-काश्मीरचा क्रिकेटर परवेझ रसूल आणि मध्यमगती गोलंदाज उमर नजीर यांना यंदाच्या आयपीएलच्या लिलावात कोणी विकत घेतले नाही. मात्र मंजूर अहमद डारला पहिल्यांदा आयपीएलमध्ये प्रवेश मिळाला. मंजूरला किंग्ज इलेव्हन पंजाबने १० लाख रुपयांना विकत घेतले. मंजूरने मुलाखतीत म्हटले होते, माझे लक्ष्य सध्या आयपीएल इतकेच आहे. गेल्या वर्षी पुणे वॉरियर्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्याकडून खेळलेल्या […]\nउद्या भारत-पाकिस्तान सेमीफायनल रंगणार, पाहा किती वाजता सुरु होणार मॅच\nएनआयएसाठी ‘मोस्ट वॉ़न्टेड’ अब्दुल मुश्ताक कुरेशीला अटक\nमुंबई : मुंबईतील २००६ रेल्वे ब़ॉम्बस्फोटाचा आरोपी इंडियन मुजाहिद्दीन या अतिरेकी संस्थेचा सभासद असलेल्या अब्दुल मुश्ताक कुरेशीला दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने अटक केली आहे. दरम्यान या दहशतवाद्यावर NIA ने ४ लाखांचे बक्षीस ठेवलं होतं. तर इंटरपोलने सुद्धा कुरेशीविरोधात विरोधात रेड कॉर्नर नोटीस काढली होती. अब्दुल कुरेशी हा बॉम्ब बनविण्यात एक्स्पर्ट अब्दुल कुरेशी हा बॉम्ब बनविण्यात […]\nशिर्डीत बनावट व्हीआयपी पास बनवून भाविकांची लूट\nया इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो गडचिरोली न्यायालयाअंतर्गत मर्यादित राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://worldwarthird.com/index.php/2018/06/18/new-malaysian-government-jolts-china-with-decision-to-rethink-ambitious-chinese-project-marathi/", "date_download": "2020-05-29T13:06:24Z", "digest": "sha1:2NIDAYRU6Z22V7B2QJROWLX5QGOFZ6OP", "length": 18929, "nlines": 157, "source_domain": "worldwarthird.com", "title": "चीनच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला मलेशियाच्या नव्या सरकारचा धक्का", "raw_content": "\nवॉशिंग्टन - उघुरवंशी इस्लामधर्मियों पर चीन कर रहें बेरहम अत्याचारों की अमरिकी संसद ने गंभीरता…\nवॉशिंग्टन - उघुरवंशीय इस्लामधर्मियांवर चीन करीत असलेल्या अनन्वित अत्याचारांची गंभीर दखल अमेरिकेच्या संसदेने घेतली आहे.…\nवॉशिंग्टन - कोरोना वायरस की महामारी का फ़ैलाव करके चीन ने जानबूझकर हज़ारों अमरिकी नागरिकों…\nवॉशिंग्टन/तेहरान – ईरान नागरी परमाणु समझौते का उल्लंघन कर रहा होने का आरोप कर अमरीका…\nवॉशिंग्टन/तेहरान – इराण नागरी अणुकराराचे उल्लंघन करीत असल्याचा आरोप करुन अमेरिकेने बुधवारी इराणवरील निर्बंधांचा फास…\nदमास्कस - अमरीका ने पॅट्रियॉट हवाई सुरक्षा यंत्रणा सिरिया के ईशान्य भाग में तैनात की…\nवॉशिंग्टन - चीनने कोरोनाव्हायरसची साथ फैलावून हजारो अमेरिकी नागरिकांची जाणीवपूर्वक हत्या घडवली, असा घणाघाती आरोप…\nदमास्कस - अमेरिकेने पॅट्रियॉट हवाई सुरक्षा यंत्रणा सिरियाच्या ईशान्य भागात तैनात केली आहे. सिरियन कुर्��ांच्या…\nचीनच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला मलेशियाच्या नव्या सरकारचा धक्का\nचिनी प्रकल्पांवर फेरविचाराचा महाथिर सरकारचा निर्णय\nकौलालंपूर/बीजिंग – चीनच्या महत्त्वाकांक्षी ‘वन बेल्ट, वन रोड’(ओबीओआर) योजनेला आग्नेय आशियातून नवे आव्हान उभे ठाकले आहे. मलेशियाचे नवे पंतप्रधान ‘महाथिर मोहम्मद’ यांनी, देशात चीनच्या सहकार्याने सुरू असणार्‍या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचा फेरविचार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचवेळी पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर पहिल्याच परदेश दौर्‍यात जपानला भेट देऊन चीनची जागा जपान घेऊ शकतो, असे स्पष्ट संकेत दिले आहेत. त्यामुळे आग्नेय आशियाई देशांमध्ये वर्चस्व गाजविण्याच्या चीनच्या प्रयत्नांना जबरदस्त धक्का बसल्याचे दिसत आहे.\nमे महिन्यात मलेशियात झालेल्या निवडणुकांमध्ये तत्कालिन पंतप्रधान नजिब रझाक यांना पराभूत करून महाथिर मोहम्मद यांनी जबरदस्त खळबळ उडवली होती. मोहम्मद यांच्या विजयाने रझाक यांच्याशी जवळीक साधलेल्या चीनला जबरदस्त धक्का बसला होता. रझाक यांच्या कारकिर्दीत मलेशियाने चीनच्या महत्त्वाकांक्षी ‘ओबीओर’ योजनेत सहभागी होऊन अनेक प्रकल्पांवर स्वाक्षर्‍या केल्या होत्या. त्यात ‘कौलालंपूर-सिंगापूर हाय स्पीड रेल लिंक’, ‘ईस्ट कोस्ट रेल लिंक’, ‘मलाक्का डीप सी पोर्ट’ व ‘इंडस्ट्रिअल पार्क’ यांचा समावेश आहे.\nयातील १४ अब्ज डॉलर्सच्या ‘ईस्ट कोस्ट रेल लिंक’चे काम सुरू झाले असून ‘कौलालंपूर-सिंगापूर हाय स्पीड रेल लिंक’च्या उभारणीसाठी चिनी कंपन्यांना झुकते माप देण्यात आले आहे. मलाक्का व औद्योगिक वसाहतीच्या उभारणीमध्येही चीनच्या अर्थसहाय्याचा समावेश असून हे सर्व प्रकल्प चीनच्या ‘ओबीओआर’ अंतर्गत येत असल्याचे सांगण्यात येते. गेल्या दशकभरात चीनने मलेशियातील आपली थेट गुंतवणूकही वाढविली असून देशाच्या एकूण गुंतवणुकीतील १५ टक्के वाटा चीनचा असल्याचे मानले जाते.\nमात्र पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर महाथिर मोहम्मद यांनी, ‘कौलालंपूर-सिंगापूर हाय स्पीड रेल लिंक’ प्रकल्पाला स्थगिती देण्याची घोषणा केली. देशावरील कर्जाचा बोजा कमी करण्याच्या हेतूने हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यापाठोपाठ ‘ईस्ट कोस्ट रेल लिंक’बाबत करण्यात आलेल्या करारांसंदर्���ात पुन्हा वाटाघाटी करण्यात येतील, असेही पंतप्रधानांकडून सांगण्यात आले. चीनचा पुढाकार असलेल्या इतर करारांबाबत ठोस निर्णय घेण्यात आला नसला, तरी त्यातील काही प्रकल्प रद्द होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे संकेत सूत्रांनी दिले आहेत.\nमलेशियाच्या नव्या पंतप्रधानांकडून घेण्यात आलेल्या निर्णयांवर चीनने अद्याप अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र चीन सरकारचे मुखपत्र असलेल्या प्रसारमाध्यमांनी मलेशियाला धमकावण्यास सुरुवात केली असून चिनी कंपन्यांचे हितसंबंध धोक्यात आल्यास मलेशियाकडून नुकसानभरपाई मागण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. मलेशियातील चीनचे प्रकल्प धुडकावणार्‍या पंतप्रधान महाथिर यांनी त्याची जागा जपान घेऊ शकेल, असे संकेत दिले असून यामुळे आग्नेय आशियात नवी समीकरणे पहायला मिळतील, असे दिसू लागले आहे.\nइस समाचार के प्रति अपने विचार एवं अभिप्राय व्यक्त करने के लिए नीचे क्लिक करें:\nचीन के महत्त्वाकांक्षी परियोजना को मलेशिया के नये शासन का झटका\nअमरिकी संसद को नजरअंदाज करके राष्ट्राध्यक्ष ट्रम्प सौदी समेत खाडी देशों को ८ अरब डॉलर्स के हथियार देंगे\nवॉशिंगटन/रियाध - ईरान से लगातार हमलें करने…\nतुर्कीतील निवडणुकीत राष्ट्राध्यक्ष एर्दोगन विजयी – कुर्द समर्थक राजकीय पक्षही संसदेत दाखल\nइस्तंबूल - दोन वर्षांपूर्वी फसलेल्या लष्करी…\nसउदी अरेबिया खुफिया तरीकों से परमाणु मिसाइल विकसित कर रहा है – अमरिका के प्रमुख समाचार पत्र का दावा\nवॉशिंगटन/दुबई - ईरान के परमाणु कार्यक्रम…\nइस्रायलच्या लेबेनॉनवरील १०० तोफगोळ्यांच्या हल्ल्यानंतर हिजबुल्लाहची इस्रायलला नव्या संघर्षाची धमकी\nतेल अविव/बैरूत - लेबेनॉनमधून इस्रायलच्या…\nपहिल्या महायुद्धापूर्वीच्या काळासारखाच आत्ताही जगभरात संघर्ष सुरू आहे – ब्रिटनच्या लष्करप्रमुखाचा इशारा\nलंडन - ‘जगभरात सतत सुरू असलेला संघर्ष…\nतुर्की के चुनाव में राष्ट्राध्यक्ष एर्दोगन विजयी – कुर्द समर्थक राजनीतिक पार्टी भी संसद में दाखिल\nइस्तंबूल - दो साल पहले असफल रहे सैनिकी…\nसिरियातील हल्ल्यांत इराणचे आठ जवान ठार – इराणचे वायुसेनाप्रमुख थोडक्यात बचावले\nबैरूत - सिरियातील हवाई तसेच लष्करीतळांवर…\nइराणच्या हल्ल्यानंतरही संयमी भूमिका स्वीकारून अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षा��नी इराणची कोंडी केली\nवॉशिंग्टन, दि. ९ (वृत्तसंस्था) - अमेरिकेच्या…\nसीरिया में लंबे समय से चल रहे युद्ध से अमरिका की वापसी – राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प\nवॉशिंगटन - ‘सीरिया में लंबे समय से शुरू…\nअमरिकी संसद में उघुर बिल पारित; तिब्बत की आज़ादी का विधेयक भी हुआ पेश\nअमेरिकेच्या संसदेत उघुर बिल मंजूर, तिबेटच्या स्वातंत्र्याचे विधेयक सादर\n‘कोरोना वायरस’ के ज़रिये चीन ने हज़ारों अमरिकन्स की हत्या करवाई – लेखक विश्‍लेषक गॉर्डन चँग का आरोप\nअमरीका ने ईरान पर निर्बंधों का शिकंजा और ज़ोर से कसा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "http://vidarbhakranti.com/?m=20200512", "date_download": "2020-05-29T13:29:08Z", "digest": "sha1:IS7JWUT7EGTIFJXTBVIIJBDLABCCRPW5", "length": 14126, "nlines": 96, "source_domain": "vidarbhakranti.com", "title": "May 12, 2020 10:16 pm – विदर्भ क्रांती", "raw_content": "\nआदिवासी विद्यार्थी संघाकडून व्येंकटापूर येथील गोरगरिबांना जीवनावश्यक वस्तूंचे किट्स वाटप\nआदिवासी विद्यार्थी संघाचं प्रयत्नाने मृत महिलेचा शव पोहोचला घरी\nस्थानिकांचे जीवनमान सुधारण्यासाठी दुग्ध व्यवसायाला चालना द्या… मंत्री सुनील केदार\nसिरोंचा तालुक्यातील बी.एस.एन.एल.ची इंटरनेट सेवा ठरली कुचकामी \nतालुका स्तरावर आदिवासी विकास मंडळ खरेदी करणार मका\nआपला जिल्हा कायम ग्रीन झोन मध्ये राहील याची दक्षता घ्यावी-पालकमंत्री विजय वडेट्टीवार\nविदर्भक्रांती न्यूजनेटवर्क….गडचिरोली आपला जिल्हा कायम ग्रीन झोन मध्ये राहील याची दक्षता घ्यावी – पालकमंत्री विजय वडेट्टीवार गडचिरोली : जनतेने केलेले सहकार्य, प्रशासनाने आतापर्यंत राबविलेल्या उपाययोजना, दिलेले निर्देश यांची यशस्वी अंमलबजावणी जनतेकडून झाल्यामुळे गडचिरोली जिल्हा हा आज ग्रीन झोनमध्ये आहे. यानंतरही जनतेने प्रशासनाच्या सूचनांची अंमलबजावणी योग्यरीत्या करुन आपला जिल्हा कायम ग्रीन झोन मध्ये राहील याची दक्षता […]\nकोरोनाग्रस्तांसाठी इंस्टाग्राम क्युट बेबी मंदार धामोडे कडून 11हजार 111रुपयांची मदत\nविदर्भक्रांती न्यूजनेटवर्क कोरोनाग्रस्तांसाठी इंस्टाग्राम क्युट बेबी मंदार धामोडे कडून 11 हजार 111 रुपयांची मदत गडचिरोली,(जिमाका)दि.12 : क्युट बेबी स्पर्धेतील विजेता मंदार धामोडे याने कोरोना बाधित लोकांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये 11,111 रुपयाचा धनादेश पालकमंत्री विजय वडेट्टीवार व जिल्हाधिकारी द��पक सिंगला यांचेकडे सुपूर्द केला. यावेळी प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी यावेळी त्याचे आभार मानले.मंदार याने नुकत्याच झालेल्या […]\nजि.प.अध्यक्ष कंकडालवार यांच्या अध्यक्षते खाली सर्व खाते प्रमुखांची बैठक संपन्न\nविदर्भक्रांती न्यूजनेटवर्क….. जिल्हा परिषदेचे सर्व खातेप्रमुखाच्या कार्यालयीन कामाबाबत व योजनेबाबतआढावा बैठकसंपन्न ■ जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कांकडलवार यांचे अध्यक्षतेखाली सर्व खाते प्रमुखांची आढावा बैठक आज जिल्हा परिषदअध्यक्षांच्या कक्षात घेण्यात आली.या आढावा बैठकीला यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर तुळशीराम पोरेटी प्रामुख्याने उपस्थित होते. सदर बैठकीत जिल्हा मधील आरोग्य,कृषी,बांधकाम, पाणीपुरवठा, सिंचाई, पशुसंवर्धन, महिला व बाल कल्याण,समाज कल्याण,शिक्षण […]\nसिरोंचा तालुक्यातील सर्व धान खरेदी केंद्रे सुरू होणार…जि.प.अध्यक्ष कंकडालवार\nविदर्भक्रांती न्यूजनेटवर्क सिरोंचा तालुक्यातील सर्व धान खरेदी केंद्रे येत्या दोन चार दिवसात सुरू होणार असल्याची माहिती गडचिरोली जिल्हा परिषदेचं अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी विदर्भक्रांती ला दिली. सिरोंचा तालुक्यात दरवर्षी शेतकरी मोठ्या प्रमाणात धान उत्पादन करीत असतात या धानाची आविका मार्फत खरेदी करण्यात येत होता. परंतु यावर्षी रब्बी हंगामाचे धान खरेदीला उशिरा झाल्याने शेतकऱ्यांना विविध समस्यांना […]\nआपला विदर्भ छत्तीसगड ताज्या घडामोडी तेलंगणा देश महाराष्ट्र मुलाखत राशिभविष्य रोजगार वार्ता संपादकीय\nअंजली तेंडुलकर अहमदनगरच्या शेतकऱ्यांमध्ये, सेंद्रिय शेतीला भेट\nहमदनगर : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सामाजिक उपक्रमात अग्रेसर आहे. आपल्या खासदार निधीतून त्याने अनेक ठिकाणी निधी दिलाय. मात्र त्याची पत्नी अंजली तेंडुलकर यांनीही त्याच्या पावलावर पाऊल टाकलं आहे. अंजली यांनी अहमदनगर जिल्ह्यातील सेंद्रिय शेतीची पाहणी करुन शेतकर्‍यांच्या मदतीसाठी हात पुढे केला. अंजली यांच्या स्नेही क्लिया इथे सेंद्रिय शेतीचा प्रचार आणि प्रसार करत आहेत. अंजली […]\nकरवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर परिसर पूर्ण प्लास्टिकमुक्त झाला आहे\nमंगळवेढ्याच्या स्पेशल हुरडा पार्ट्याना सुरुवात\nअमेरिकेचा पाकवर ड्रोन हल्ला, हक्कानीचा म्होरक्या ठार\nप्रीती झिंटांच्या संघात पोहोचला काश्मीरचा क्रिस गेल, लगावतो १००-१००मीटर लांब षटकार\nमुंबई : जम्मू-काश्मीरचा क्रिकेटर परवेझ रसूल आणि मध्यमगती गोलंदाज उमर नजीर यांना यंदाच्या आयपीएलच्या लिलावात कोणी विकत घेतले नाही. मात्र मंजूर अहमद डारला पहिल्यांदा आयपीएलमध्ये प्रवेश मिळाला. मंजूरला किंग्ज इलेव्हन पंजाबने १० लाख रुपयांना विकत घेतले. मंजूरने मुलाखतीत म्हटले होते, माझे लक्ष्य सध्या आयपीएल इतकेच आहे. गेल्या वर्षी पुणे वॉरियर्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्याकडून खेळलेल्या […]\nउद्या भारत-पाकिस्तान सेमीफायनल रंगणार, पाहा किती वाजता सुरु होणार मॅच\nएनआयएसाठी ‘मोस्ट वॉ़न्टेड’ अब्दुल मुश्ताक कुरेशीला अटक\nमुंबई : मुंबईतील २००६ रेल्वे ब़ॉम्बस्फोटाचा आरोपी इंडियन मुजाहिद्दीन या अतिरेकी संस्थेचा सभासद असलेल्या अब्दुल मुश्ताक कुरेशीला दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने अटक केली आहे. दरम्यान या दहशतवाद्यावर NIA ने ४ लाखांचे बक्षीस ठेवलं होतं. तर इंटरपोलने सुद्धा कुरेशीविरोधात विरोधात रेड कॉर्नर नोटीस काढली होती. अब्दुल कुरेशी हा बॉम्ब बनविण्यात एक्स्पर्ट अब्दुल कुरेशी हा बॉम्ब बनविण्यात […]\nशिर्डीत बनावट व्हीआयपी पास बनवून भाविकांची लूट\nया इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो गडचिरोली न्यायालयाअंतर्गत मर्यादित राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/amp/mr/manipur/article/healthy-and-attractive-brinjal-crop-5def61a54ca8ffa8a2ad2e38", "date_download": "2020-05-29T13:26:00Z", "digest": "sha1:X4HY57JPRFK23HFKNBEVVZ2HM4V6ZT7A", "length": 5463, "nlines": 97, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - निरोगी आणि आकर्षक वांगी पीक. - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nAndaman and Nicobar Islands (अंदमान और निकोबार द्वीप समूह)\nआजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nनिरोगी आणि आकर्षक वांगी पीक.\nशेतकऱ्याचे नाव - श्री. फुल कुमार भोई राज्य - मध्य प्रदेश टीप - १३:४०:१३ @३ किलो प्रति एकर ठिबकद्वारे द्यावे.\nजर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा\nवांगी���ीक संरक्षणआजचा फोटोकृषी ज्ञान\nजाणून घेऊया, प्रो- ट्रे मध्ये रोपे कशी तयार करावीत\nआपण इतर पद्धतीने देखील रोपांची निर्मित करतोच परंतु प्रो- ट्रे चा वापर करून केलेले रोपे चांगली वाढ झालेली दिसतात. रोपवाटिकेच्या संरक्षित वातावरणामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा...\nउद्यानविद्या | बिहार कृषी विद्यापीठ सबोर\nवांगीपीक संरक्षणआजचा सल्लाकृषी ज्ञान\nवांगी पिकातील कोळी किडीचे नियंत्रण\nया किडी पानांतील रसशोषण करत असल्याने कालांतराने हि पाने पिवळसर पडतात. याच्या नियंत्रणासाठी प्रोपरगाईट ५७ इसी @१० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.\nआजचा सल्ला | AgroStar एग्री-डॉक्टर\nवांगीपीक पोषणआजचा फोटोकृषी ज्ञान\nनिरोगी आणि आकर्षक वांगी पीक\nशेतकऱ्याचे नाव - श्री. ऋषि राऊत राज्य - महाराष्ट्र टीप- १३:४०:१३ @३ किलो प्रति एकर ठिबकद्वारे द्यावे.\nआजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/bjp-cannot-run-the-government-without-shiv-sena-says-mp-sanjay-raut/articleshow/71719018.cms", "date_download": "2020-05-29T13:23:20Z", "digest": "sha1:FBFXEHAI5TMRPSTT2PQC3O5ZAPR65MKJ", "length": 10123, "nlines": 97, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nशिवसेनेशिवाय भाजप राज्य करू शकत नाही: संजय राऊत\n'विधानसभेच्या नव्या सभागृहात शिवसेनेचे १०० हून अधिक आमदार निवडून जातील,' असा विश्वास व्यक्त करतानाच, 'शिवसेनेशिवाय भाजप महाराष्ट्रात राज्य करू शकत नाही,' असा दावा शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत यांनी आज व्यक्त केला.\nशिवसेनेशिवाय भाजप राज्य करू शकत नाही: संजय राऊत\nमुंबई: 'विधानसभेच्या नव्या सभागृहात शिवसेनेचे १०० हून अधिक आमदार निवडून जातील,' असा विश्वास व्यक्त करतानाच, 'शिवसेनेशिवाय भाजप महाराष्ट्रात राज्य करू शकत नाही,' असा दावा शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत यांनी आज केला.\nवाचा: एक्झिट पोल: शिवसेनेला सर्वाधिक फायदा; आघाडीला फटका\nराज्य विधानसभा निवडणुकीचा निकाल उद्या लागणार आहे. त्या पार्श्वभूमीवर एका वृत्तवाहिनीशी बोलताना राऊत यांनी शिवसेनेच्या मोठ्या विजयाचा विश्वास व्यक्त केला. 'प्रत्येक पक्ष हा जास्तीत ��ास्त जागा जिंकण्यासाठीच लढतो. शिवसेना या निवडणुकीत १०० च्या वर जागा जिंकेल,' असं राऊत म्हणाले. भाजपला बहुमत मिळाल्यास काय असं विचारलं असता, युतीला बहुमत मिळेल असं सावध उत्तर राऊत यांनी दिलं. भाजपला चांगल्या जागा मिळतील. २०१४ च्या निवडणुकीत त्यांना शंभरहून अधिक जागा मिळाल्या होत्या. त्यापेक्षा जास्त मिळाव्या असा त्यांचा प्रयत्न असणं साहजिक आहे. शेवटी सत्ताधाऱ्यांकडं जी काही साधनं असतात त्याचा फायदा मिळतोच, असं सूचक वक्तव्यही त्यांनी केलं.\nवाचा: अमराठी मतांसाठी शिवसेनेची कसरत\n'शिवसेनेला १२४ जागाही मिळू शकतात. पण शेवटी आम्ही युतीमध्ये लढलो आहे. भाजप व शिवसेना या दोन्ही पक्षांना एकमेकांशिवाय पर्याय नाही,' असंही ते म्हणाले.\nवाचा: ५५ बंडखोर महायुतीचा खेळ बिघडवणार\nमहाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री होणारच, याचा पुनरुच्चारही संजय राऊत यांनी केला. 'महाराष्ट्राच्या विधानभवनात शिवसेनेचा मुख्यमंत्री बसणार, असा शब्द उद्धव यांनी दिलाय. त्यांच्या नेतृत्वावर आणि डावपेचांवर आम्हा सर्व शिवसैनिकांचा विश्वास आहे. त्यांचा शब्द पूर्ण करण्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करणार,' असं त्यांनी सांगितलं.\nनिवडणुकीच्या सर्व बातम्या, व्हिडिओ एकाच क्लिकवर\nमहाराष्ट्र विधानसभेच्या एकूण २८८ जागांसाठी सोमवारी मतदान पार पडले. राज्यातील ९५,४७३ मतदान केंद्रांवर १.८ लाख ईव्हीएमच्या मदतीनं मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. निवडणुकीची मतमोजणी उद्या होणार आहे. महाराष्ट्राची नवी विधानसभा कशी असेल, याबद्दल प्रचंड उत्सुकता आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nसरसकट लॉकडाउन उठवणार नाही; मुख्यमंत्री ठाम...\nमुंबईतील 'हॉटेल फॉर्च्युन'मध्ये आग; २५ डॉक्टर सुदैवाने ...\nमहाराष्ट्राची फजिती करण्याचा केंद्राचा डाव; अनिल देशमुख...\n; राज ठाकरेंचं राज्यपालांना पत्र...\nठाकरे-पवारांची 'मातोश्री'वर गुप्त बैठक, तर्कवितर्कांना ...\nचेंबूर उद्रेक प्रकरणी ३३ अटकेत, २०० जणांवर गुन्हे दाखलमहत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nस्थलांतरितांसाठी धावली ठाण्याहून रेल्वे\nसचिनसारखा दिसणारा हा मुलगा आहे तरी कोण\nधार्मिक शाळांमध्ये आता मिळणार ��ाठ्यपुस्तकी शिक्षण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/shopping-on-dhanteras-people-buy-gold-and-electric-appliances/articleshow/71767302.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article1", "date_download": "2020-05-29T15:07:34Z", "digest": "sha1:FSDHVG6N2U53NO5F3DPXI4CSHZ4DZZN6", "length": 13719, "nlines": 121, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nधनत्रयोदशीला झाली खरेदीची आतषबाजी\nमंदीच्या तडाख्यात असलेल्या बाजाराला दिवाळीने दिलासा दिला. दिवाळीतील खरेदीचा सर्वात मोठा दिवस असलेल्या धनत्रयोदशीला यानिमित्ताने खरेदीची आतषबाजी झाली. सोने व चांदी बाजारात दर वाढल्यानंतरही खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केली. दादर, क्रॉफर्ड मार्केट, वांद्रे लिंकिंग रोड, कुलाबा, अंधेरीतील लोखंडवाला मार्केट या परिसरात कपडे खरेदीसाठी ग्राहक मोठ्या प्रमाणात दिसले. दादरसारख्या भागात सायंकाळी पाय ठेवण्यासही जागा नसल्याचे चित्र होते. एकूणच मंदी व महागाईची चादर बाजूला सारत बाजारपेठा ग्राहकांनी सजल्या होत्या.\nधनत्रयोदशीला झाली खरेदीची आतषबाजी\n- सोन्या-चांदीची मोठी उलाढाल\n- कपडे खरेदीसाठी बाजारात गर्दी\n- इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांनाही मागणी\nम. टा. प्रतिनिधी, मुंबई\nमंदीच्या तडाख्यात असलेल्या बाजाराला दिवाळीने दिलासा दिला. दिवाळीतील खरेदीचा सर्वात मोठा दिवस असलेल्या धनत्रयोदशीला यानिमित्ताने खरेदीची आतषबाजी झाली. सोने व चांदी बाजारात दर वाढल्यानंतरही खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केली. दादर, क्रॉफर्ड मार्केट, वांद्रे लिंकिंग रोड, कुलाबा, अंधेरीतील लोखंडवाला मार्केट या परिसरात कपडे खरेदीसाठी ग्राहक मोठ्या प्रमाणात दिसले. दादरसारख्या भागात सायंकाळी पाय ठेवण्यासही जागा नसल्याचे चित्र होते. एकूणच मंदी व महागाईची चादर बाजूला सारत बाजारपेठा ग्राहकांनी सजल्या होत्या.\nधनत्रयोदशीला धातूच्या खरेदीला महत्त्व असते. यात प्रामुख्याने सोन्याची खरेदी केली जाते. त्यातून आगामी काळ लग्नसराईचा असल्याने त्यादृष्टीने ग्राहकांनी बाजारात खरेदीसाठी गर्दी केली. अंगठ्या, मंगळसूत्र, कानातले डूल या साधारण १८ ते २२ कॅरेट शुद्धतेच्या दागिन्यांना चांगली मागणी दिसली. परंतु २३ किंवा २४ कॅरेट शुद्धतेच्या नाण्यांच्या खरेदीसाठी ग्राहक फार उत्सुक नसल्याचे दिसले. जेम्स अॅण्ड ज्वेलरी कौन्सिलचे वित्त निमंत्रक मदन कोठारी म्हणाले, 'आज सोन्याचा दर साधारण ५०० रुपये प्रति तोळा वाढला. तरीसुद्धा ग्राहकांनी गर्दी केली. काहींनी आगाऊ बुकिंगद्वारे सोने खरेदी केले. तर, काहींना दर वाढल्याने कमी वजनाची खरेदी करावी लागली. पण दसऱ्यापेक्षाही दिवाळीचा अर्थात धनत्रयोदशीचा बाजार चांगला राहिला.'\nसोन्याची उलाढाल ५०० किलो\nमुंबईत दरवर्षी धनत्रयोदशीसारख्या मुहूर्ताला साधारण ७०० किलो उलाढाल होते. यंदा मंदीमुळे ही उलाढाल २०० किलोदेखील होईल की नाही, अशी शंका असताना दसऱ्याला ३५० किलोपर्यंत खरेदी-विक्री झाली. धनत्रयोदशीला ४०० किलोपर्यंत ही उलाढाल होईल, असा व्यापाऱ्यांचा अंदाज होता. प्रत्यक्षात ही उलाढाल जवळपास ५०० किलो झाली, असे व्यावसायिकांनी सांगितले.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nसरसकट लॉकडाउन उठवणार नाही; मुख्यमंत्री ठाम...\nमुंबईतील 'हॉटेल फॉर्च्युन'मध्ये आग; २५ डॉक्टर सुदैवाने ...\nमहाराष्ट्राची फजिती करण्याचा केंद्राचा डाव; अनिल देशमुख...\n; राज ठाकरेंचं राज्यपालांना पत्र...\nठाकरे-पवारांची 'मातोश्री'वर गुप्त बैठक, तर्कवितर्कांना ...\nउद्धव ठाकरेंना दोन अपक्ष भेटले, जुळवाजुळव सुरूमहत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nस्थलांतरितांसाठी धावली ठाण्याहून रेल्वे\nलडाखमध्ये आतपर्यंत घुसण्याचा चिनी सैनिकांचा डाव होता\nशाळा १ जुलैला सुरू करण्याचा विचार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती\nचीनने करोना पसरवून काय साधले, सांगतोय हरभजन सिंग\n... म्हणून अमिताभ आणि जया यांच्या लग्नात होते फक्त पाच व-हाडी\nपुलवामातील स्फोटकांनी भरलेली कार हिजबुलच्या दहशतवाद्याची; भावाला अटक\nनिर्बंधाचा अमेरिकेनेही विचार करावा; हाँगकाँग सरकारचा इशारा\nप्रसिद्ध गीतकार योगेश गौर यांचं वयाच्या ७७ व्या वर्षी निधन\nमोदी सरकार २.० : या निर्णयांनी गाजवलं पहिलं वर्ष\n करोनाचे संकट नष्ट करण्यासाठी मंदिरात दिला नरबळी\nविद्या बालननं केली 'नटखट' या शॉर्ट फिल्मची निर्मिती\nशाळा १ जुलैला सुरू करण्याचा विचार; उपमुख्यमं��्री अजित पवार यांची माहिती\nCBSE: मार्क वाढवायच्या नावे फसवणूक; बोर्डाने केले सावध\nप्रसिद्ध ज्योतिषी बेजन दारूवाला यांचे निधन; करोनामुळे मृत्यू\n३ हजार रुपयांच्या डिस्काउंटवर मिळतोय हा जबरदस्त फोन, पाहा किंमत\nसकाळी रिकाम्या पोटी पाण्यासह कच्चे लसूण खा, या गंभीर आजारांचा धोका होईल कमी\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/sports/cricket/cricket-news/india-vs-australia-odi-rohit-sharma-make-fastest-1000-runs-home-ground-against-aus/articleshow/73251958.cms", "date_download": "2020-05-29T14:56:52Z", "digest": "sha1:F6A7HPMF2SNGXPPRAOJBA3272OUHYNK3", "length": 9305, "nlines": 92, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nफक्त १० धावा; रोहितने सचिन,विराटला टाकले मागे\nऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने सर्वबाद २५५ धावा केल्या. भारताकडून शिखर धवन आणि केएल राहुल या जोडीने शतकी भागीदारी केली. या दशकातील भारतीय संघाकडून झालेली पहिली शतकी भागीदारी ठरली. तर रोहितने १० धावा करुन देखील सचिन आणि विराटला मागे टाकले.\nमुंबई: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने सर्वबाद २५५ धावा केल्या. भारताकडून शिखर धवन आणि केएल राहुल या जोडीने शतकी भागीदारी केली. रोहित शर्मा १० धावा करून बाद झाल्यानंतर कर्णधार विराट कोहलीने स्वत: येण्या ऐवजी राहुलला तिसऱ्या क्रमांकावर पाठवले. राहुल आणि धवन यांनी दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. या भागीदारीत धवनने ७४ तर राहुलने ४७ धावा केल्या. धवन-राहुल जोडीने वनडेमध्ये केलेली ही दुसरी शतकी भागीदारी ठरली.\nधवन-राहुल यांनी १२१ धावांची भागीदारी केली. वनडे क्रिकेटमध्ये या दशकातील ही पहिली शतकी भागीदारी ठरली आहे. या दोघांनी केलेल्या भागीदारीच्या जोरावर भारताला २५५ धावांपर्यंत मजल मारता आली. धवन आणि राहुल या दोघांनाच मोठी धावसंख्या करता आली. रोहित १०, कर्णधार विराट कोहली ���३, श्रेयस अय्यर ४ धावांवर बाद झाले. तळातील फलंदाजांपैकी जडेजा आणि पंत यांनी अनुक्रमे २८ आणि २५ धावा केल्या.\n सचिनसोबत धोनी करणार कमबॅक\nया सामन्यात रोहित केवळ १० धावा करून बाद झाला असला तरी त्यांने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि कर्णधार विराट कोहली यांना मागे टाकले आहे. रोहितने ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध सर्वात वेगाने १ हजार धावा केल्या.\nवाचा- क्रिकेटपटूवर वर्णभेदी टीका; प्रेक्षकावर २ वर्षाची बंदी\nरोहितने घरच्या मैदानावर १८ डावात ऑस्ट्रेलियाविरुद्ध १ हजार धावा केल्या. यासाठी सचिन आणि विराट यांनी १९ डाव खेळले होते. घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सचिनच्या नावावर आहे. सचिनने ३० डावात १ हजार ५६१ धावा केल्या आहेत. तर विराटने १९ डावात १ हजार ३२ धावा.\nवाचा- विराट जे बोलतो ते करुन दाखवतो\nशतकांचा विचार केल्यास घरच्या मैदानावर सचिनने ऑस्ट्रेलिविरुद्ध चार, विराटने पाच तर रोहितने तीन शतक केली आहेत.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nअनुष्कावर गुन्हा; घटस्फोट देण्याची विराटकडे भाजपाच्या ख...\nगूड न्यूज... भारताच्या क्रिकेटपटूला झालं पूत्ररत्न...\nव्हिडीओ करण्याच्या नादात वॉर्नरने दात तोडून घेतले...\nकरोनाने दिला क्रिकेटला मोठा धक्का; उद्या होणार औपचारिक ...\n भारत ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार, डे-नाइट...\nफलंदाजी ढेपाळली; टीम इंडिया ऑल आऊट @ २५५महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nभारताचा विकासदर ५ टक्क्यांनी घसरणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/photos/bollywood/bollywood-celebrities-who-donated-coronavirus-relief-funds-psc/", "date_download": "2020-05-29T13:21:08Z", "digest": "sha1:BBX7GF6RPJZX3EQ2GOMLYUJSTG3ETRTV", "length": 25500, "nlines": 382, "source_domain": "www.lokmat.com", "title": "या सेलिब्रेटींनी कोरोना व्हायरस रीलिफ फंडसाठी केली मदत... कोणी करोडो तर कोणी लाखो केले दान - Marathi News | Bollywood celebrities who donated to coronavirus relief funds PSC | Latest bollywood News at Lokmat.com", "raw_content": "गुरुवार २८ मे २०२०\n१५ जूनपासून शाळा नकोच... \nCoronaVirus News: झोपेचे सोंग घेतलेल्या केंद्राने आतातरी जागे व्हावे, बाळासाहेब थोरातांचा मोदी सरकारला टोला\n'रिअल इस्टेट सेक्टर बिघडण्याच्या स्थितीत; अर्थव्यवस्थेच्या महत्त्वाच्या क्षेत्राकडे लक्ष द्या'\n६० दिवसात मध्य रेल्वेची १.४२ लाख वॅगनद्वारे जीवनावश्यक वस्तूचा पुरवठा\nरेडी रेकनरचे दर जैसे थे \nकरिश्मा कपूरच्या नवऱ्याने तिचा या गोष्टीसाठी केला होता सौदा, कारण वाचून व्हाल हैराण\nगोविंदाने ४९ व्या केले होते दुसरे लग्न, त्याच्या या दुसऱ्या पत्नीचे नाव वाचून बसेल तुम्हाला धक्का\nTikTok स्टार आमिर सिद्दीकीचे अकाउंट झालं रिअ‍ॅक्टिव्ह, म्हणाला - आता लढणार कायदेशीर लढाई\nअभिनेत्री पूजा हेगडेचे Instagram अकाऊंट हॅक, मध्यरात्री ट्विट करत फॅन्सना म्हणाली...\nसासऱ्यांच्या अंत्ययात्रेला काजोलला झाले होते अश्रू अनावर, त्यांच्यासोबत होते खास नाते\nकेस कापताना आता अशी घेतली जातीये खबरदारी\nरेल्वेचा पुन्हा अनागोंदी कारभार\n१५ जूनपासून शाळा नाही शैक्षणिक वर्षं सुरू होणार\n10च्या विद्यार्थ्यांना 'असे' मिळणार भूगोलाचे गुण\nकोरोनासोबत जगताना घरीच्याघरी 'अशी' सुरक्षितता बाळगाल; तरच इन्फेक्शनपासून लांब राहाल\ncoronavirus: लॉकडाऊनचे निर्बंध शिथील झाल्यावर घराबाहेर पडताना अशी घ्या स्वतची काळजी, अन्यथा...\nकोरोनाच्या स्पाईक प्रोटीनला नष्ट करण्यास प्रभावी ठरेल 'ही' लस; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया\n'ही' जीन्स असलेल्या लोकांना कोरोना विषाणूंचा धोका जास्त; संशोधनातून खुलासा\nCoronavirus : वस्तू किंवा सरफेसला हात लावल्यावर कोरोना पसरण्याबाबत नवा खुलासा, वाचा काय सांगते नवीन गाईडलाइन...\nउल्हासनगरातील सम्राट अशोकनगर कोरोना हॉटस्पॉट; आज सापडले २६ नवे रुग्ण, एकूण संख्या २७२ वर\nराज्यातील कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा २ हजार ९५ वर; आतापर्यंत २२ पोलिसांचा मृत्यू\nवसई- संतप्त तरुणीची महिला पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण; दंडावर घेतला चावा\nगोवा येथे ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये होणारी 36 वी राष्ट्रीय स्पर्धा स्थगित, आयओएचे अध्यक्ष नरेंद्र बात्रा यांची माहिती\nनवी मुंबई महानगरपालिकेच्या सहाय्यक वैद्यकीय अधिकाऱ्यास कोरोनाची लागण\nमहाराष्ट्र, गुजरात, तमिळनाडू, मध्य प्रदेश, राजस्थानातून येणाऱ्या विमानांना, रेल्वे गाड्यांना, वाहनांना कर्नाटकात नो एंट्री\nमान्सून १ जून रोजी केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता; किनारपट्टीवर मान्सूनसाठी अनुकूल स्थिती\nगडचिरोली: जिल्ह्यातील 28 पैकी 5 रुग्ण कोरोनामुक्त, एकही मृत्यू नाही\nदोन दिवसांत Zoom अ‍ॅप अपडेट करा, अन्यथा सहन करावा लागेल मनस्त���प\nकेरळमध्ये आज कोरोनाचे ८४ नवे रुग्ण सापडले- मुख्यमंत्री पिनरायी विजयन\nजम्मू काश्मीर: हंदवाड्यात हिजबुल मुजाहिद्दीनच्या दोन दहशतवाद्यांना अटक; शस्त्रसाठा जप्त\nमजुरांना स्वगृही पाठवताना त्यांच्याकडून बस किंवा रेल्वे भाडं घेऊ नये; तो खर्च राज्यांनी करावा- सर्वोच्च न्यायालय\nTikTok ला टक्कर देणारं इंडियन अ‍ॅप पाहिलंत का; 50 लाख लोकांनी केलं डाऊनलोड\nज्योती कुमारी होणार 'सुपर 30' ची विद्यार्थीनी; मोफत शिक्षण देणार\nCoronaVirus News : लॉकडाऊनमुळे नोकरी गेली; आईला सांभाळण्यासाठी पैसे नसल्याने मुलाचं भयंकर कृत्य\nउल्हासनगरातील सम्राट अशोकनगर कोरोना हॉटस्पॉट; आज सापडले २६ नवे रुग्ण, एकूण संख्या २७२ वर\nराज्यातील कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा २ हजार ९५ वर; आतापर्यंत २२ पोलिसांचा मृत्यू\nवसई- संतप्त तरुणीची महिला पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण; दंडावर घेतला चावा\nगोवा येथे ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये होणारी 36 वी राष्ट्रीय स्पर्धा स्थगित, आयओएचे अध्यक्ष नरेंद्र बात्रा यांची माहिती\nनवी मुंबई महानगरपालिकेच्या सहाय्यक वैद्यकीय अधिकाऱ्यास कोरोनाची लागण\nमहाराष्ट्र, गुजरात, तमिळनाडू, मध्य प्रदेश, राजस्थानातून येणाऱ्या विमानांना, रेल्वे गाड्यांना, वाहनांना कर्नाटकात नो एंट्री\nमान्सून १ जून रोजी केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता; किनारपट्टीवर मान्सूनसाठी अनुकूल स्थिती\nगडचिरोली: जिल्ह्यातील 28 पैकी 5 रुग्ण कोरोनामुक्त, एकही मृत्यू नाही\nदोन दिवसांत Zoom अ‍ॅप अपडेट करा, अन्यथा सहन करावा लागेल मनस्ताप\nकेरळमध्ये आज कोरोनाचे ८४ नवे रुग्ण सापडले- मुख्यमंत्री पिनरायी विजयन\nजम्मू काश्मीर: हंदवाड्यात हिजबुल मुजाहिद्दीनच्या दोन दहशतवाद्यांना अटक; शस्त्रसाठा जप्त\nमजुरांना स्वगृही पाठवताना त्यांच्याकडून बस किंवा रेल्वे भाडं घेऊ नये; तो खर्च राज्यांनी करावा- सर्वोच्च न्यायालय\nTikTok ला टक्कर देणारं इंडियन अ‍ॅप पाहिलंत का; 50 लाख लोकांनी केलं डाऊनलोड\nज्योती कुमारी होणार 'सुपर 30' ची विद्यार्थीनी; मोफत शिक्षण देणार\nCoronaVirus News : लॉकडाऊनमुळे नोकरी गेली; आईला सांभाळण्यासाठी पैसे नसल्याने मुलाचं भयंकर कृत्य\nAll post in लाइव न्यूज़\nया सेलिब्रेटींनी कोरोना व्हायरस रीलिफ फंडसाठी केली मदत... कोणी करोडो तर कोणी लाखो केले दान\nअक्षय कुमारने २५ कोटी रुपये इतकी मदत केली आहे\nसलमान खानची ब��ईंग ह्युमन ही संस्था आता चित्रपट इंडस्ट्रीशी निगडित असलेल्या २५ हजार लोकांची मदत करणार आहे. सलमान खानने २५ हजार कामगारांचे बँक डिटेल्स मागवले असून तो त्यांच्या खात्यात पैसे जमा करणार आहे.\nकपिल शर्माने ५० लाखांची मदत केली आहे.\nशिल्पा शेट्टी - २१ लाख\nमनिष पॉल - २० लाख\nटी सिरिजचे भुषण कुमार यांनी ११ कोटी रुपयांची मदत केली आहे.\nप्रभास - ४ कोटी ५० लाख\nवरुण - ५५ लाख\nकबीर सिंगचे दिग्दर्शक मुराद खेतानी यांनी 50 लाख रुपयांची मदत केली\nहृतिक रोशन बीएमसीच्या कर्मचाऱ्यांना एन 95 मास्क देणार आहे.\nअक्षय कुमार कपिल शर्मा सलमान खान शिल्पा शेट्टी प्रभास वरूण धवन\nभोजपुरीच्या ‘राणी’वर फिदा आहेत फॅन्स, फोटो पाहून व्हाल घायाळ\nअभिनेत्री अमृता देशमुखच्या या हॉट अँड सेक्सी अदा पाहून म्हणाल- मार ही डालेंगे\nनव्वदीच्या या प्रसिद्ध अभिनेत्रींमध्ये गेल्या काही वर्षांत झालाय प्रचंड बदल, फोटो पाहून बसेल धक्का\nMonochrome फोटोतही ग्लॅमरस सई ताम्हणकर दिसली फर्स्ट क्लास, पहा हे फोटो\nवाणी कपूरचे फोटो पाहून तुम्हीही म्हणाल क्रेझी किया रे...\nआर्ची उर्फ रिंकू राजगुरूचे ग्लॅमरस फोटो एका क्लिकवर, फोटो पाहून व्हाल सैराट\nLove Is Blind : मित्राची पत्नी अन् नातेवाईकाच्या प्रेमात पडलेत हे क्रिकेटपटू\nसानिया मिर्झाची 'मन की बात'; शोएबसोबत लग्न करण्यामागचं सांगितलं खरं कारण\nआलिशान घराची गरज कुणाला; सचिन तेंडुलकर, विराट कोहली यांच्या 'प्रायव्हेट जेट'चा थाटच न्यारा\nवाईटातून चांगलं; ... तर सहा महिन्यांत दोन वेळा होणार IPL स्पर्धा; क्रिकेटप्रेमींची चांदी\nशाहिद आफ्रिदीनं पुन्हा गरळ ओकली; भारतीयांबद्दल केलं वादग्रस्त विधान\nलाईफ झिंगालाला... क्रिकेट सामन्यांनी 'या' मुलींना बनवलं रातोरात स्टार\nकोरोनासोबत जगताना घरीच्याघरी 'अशी' सुरक्षितता बाळगाल; तरच इन्फेक्शनपासून लांब राहाल\ncoronavirus: लॉकडाऊनचे निर्बंध शिथील झाल्यावर घराबाहेर पडताना अशी घ्या स्वतची काळजी, अन्यथा...\n'ही' जीन्स असलेल्या लोकांना कोरोना विषाणूंचा धोका जास्त; संशोधनातून खुलासा\nCoronavirus : वस्तू किंवा सरफेसला हात लावल्यावर कोरोना पसरण्याबाबत नवा खुलासा, वाचा काय सांगते नवीन गाईडलाइन...\nअतिथि देवो भव : पर्यटकांचा निम्मा खर्च देणार 'हा' सुंदर देश\n आता 'या' सेल्सची संख्या वाढवून कोरोनावर करता येणार मात, तज्ज्ञांचा दावा\n१५ जूनपासून शा���ा नकोच... \nकोरोनासोबत जगताना घरीच्याघरी 'अशी' सुरक्षितता बाळगाल; तरच इन्फेक्शनपासून लांब राहाल\nCoronaVirus News: झोपेचे सोंग घेतलेल्या केंद्राने आतातरी जागे व्हावे, बाळासाहेब थोरातांचा मोदी सरकारला टोला\n'रिअल इस्टेट सेक्टर बिघडण्याच्या स्थितीत; अर्थव्यवस्थेच्या महत्त्वाच्या क्षेत्राकडे लक्ष द्या'\nCoronaVirus : सिंधुदुर्गात आणखीन पाच कोरोना पॉझिटिव्ह, आरोग्य यंत्रणा अलर्ट\nVideo: अखेर खासदार अमोल कोल्हे, अक्षय बोऱ्हाडे मारहाण प्रकरणावर बोलले...\nVIDEO: स्वॅब टेस्टिंग सुरू असलेल्या ठिकाणीच ठेवले जाताहेत मृतदेह; कळवा रुग्णालयातला धक्कादायक प्रकार\ncoronavirus: 31 मे रोजी लॉकडाऊन संपणार; जाणून घ्या, 1 जूनपासून काय-काय सुरू राहण्याची शक्यता\n'अक्षय, तू भिऊ नकोस मी तुझ्या पाठिशी', छत्रपती संभाजीराजेंच्या पोलिसांना सूचना\nमोदी सरकारवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला; राहुल, प्रियंका, सोनिया गांधींनी केला 'ट्रिपल अॅटॅक'\nVIDEO: मुंबईत टोळधाड; ताडदेव, वरळी, विक्रोळीत दिसले टोळ\nCoronaVirus News: देशातील लॉकडाउन आणखी १५ दिवस वाढण्याची चिन्हे\nCoronavirus: आरोग्य सेतू अ‍ॅपमधून १ लाख रुपये कमवण्याची संधी; फक्त करावं लागणार ‘हे’ काम\n 6 फुटापर्यंतच्या सोशल डिस्टन्सिंगमध्येही कोरोनाचा धोका; इतकं ठेवा अंतर\nकोरोनाग्रस्तांना बरे करण्यासाठी जगभरातील हजारो डॉक्टरांकडून दिले जातेय अर्सेनिक औषध\nजगभरातील कोरोना व्हायरस अपडेट्स", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.myupchar.com/mr/medicine/vonigel-p37086723", "date_download": "2020-05-29T14:18:00Z", "digest": "sha1:RHDXMTUHPJAQZQY5C4VWRV5P6UGFKGNH", "length": 18681, "nlines": 305, "source_domain": "www.myupchar.com", "title": "Vonigel in Marathi उपयोग, डोसेज, दुष्परिणाम, फायदे, अभिक्रिया आणि सूचना - Vonigel upyog, dosage, dushparinam, fayde, abhikriya ani suchna", "raw_content": "myUpchar प्लस+ सदस्य बनें और करें पूरे परिवार के स्वास्थ्य खर्च पर भारी बचत,केवल Rs 99 में -\nलॅब टेस्ट बुक करा\nलॉग इन / साइन अप करें\nसामग्री / साल्ट: Albendazole\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\n4 लोगों ने इस दवा को हाल ही में खरीदा\n30% तक की बचत\nअसली दवा, लाइसेंस्ड फार्मेसी से\nसामग्री / साल्ट: Albendazole\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\n4 लोगों ने इस दवा को हाल ही में खरीदा\nVonigel के प्रकार चुनें\nसदस्य इस दवा को ₹15.39 में ख़रीदे\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\n4 लोगों ने इस दवा को हाल में खरीदा\nसदस्यता आपके बैग में जोड़ दी गयी है\nपर्चा अपलोड करके आर्डर करें वैध प्रिस्क्रिप्शन म्हणजे काय आपके अपलोड किए गए पर्चे\nVonigel खालील उपचारासाठी वापरले जाते -\nपोटात कीडे होणे मुख्य\nबहुतेक सामान्य उपचारांमध्ये शिफारस केलेली हे डोसेज आहे. प्रत्येक रुग्ण आणि त्याचे प्रकरण वेगवेगळे असते हे लक्षात ठेवा, त्यामुळे तो विकार, औषध देण्याचा मार्ग, रुग्णाचे वय आणि वैद्यकीय इतिहास यांच्या अनुसार डोसेज वेगवेगळी असू शकते.\nरोग आणि वयानुसार औषधाचा योग्य डोस जाणून घ्या\nबीमारी चुनें परजीवी संक्रमण पेट में कीड़े टेपवर्म (फीता कृमि)\nदवाई की मात्र देखने के लिए लॉग इन करें\nसंशोधनाच्या अनुसार, जेव्हा Vonigel घेतले जाते, तेव्हा खालील दुष्परिणाम आढळतात -\nगर्भवती महिलांसाठी Vonigelचा वापर सुरक्षित आहे काय\nVonigel घेतल्यानंतर फारच समस्या वाटत असल्या, तर अशा गर्भवती महिलांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय काटेकोरपणे याला घेऊ नये.\nस्तनपान देण्याच्या कालावधी दरम्यान Vonigelचा वापर सुरक्षित आहे काय\nVonigel चा स्तनपान देणाऱ्या महिलांवर फारच मर्यादित परिणाम असू शकतो. कोणतेही हानिकारक परिणाम झाल्यास, ते स्वतःहून नाहीसे होतील.\nVonigelचा मूत्रपिंडांवरील परिणाम काय आहे\nVonigel हे मूत्रपिंड साठी क्वचितच हानिकारक आहे.\nVonigelचा यकृतावरील परिणाम काय आहे\nतुमच्या यकृत वर Vonigel चे तीव्र दुष्परिणाम आढळून येऊ शकतात. डॉक्टरांनी सांगितल्याशिवाय याला घेऊ नका.\nVonigelचा हृदयावरील परिणाम काय आहे\nVonigel च्या दुष्परिणामांचा हृदय वर क्वचितच परिणाम होतो.\nVonigel खालील औषधांबरोबर घेऊ नये, कारण याच्यामुळे रुग्णांवर तीव्र दुष्परिणाम संभवू शकतात-\nतुम्हाला खालीलपैकी कोणतेही विकार असले, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांनी त्याप्रमाणे सल्ला दिल्याशिवाय Vonigel घेऊ नये -\nVonigel हे सवय लावणारे किंवा व्यसन निर्माण करणे आहे काय\nतुम्हाला Vonigel चे सवय लागू शकते. त्यामुळे, याला घेण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांशी बोलणी करा.\nऔषध घेतांना वाहन किंवा एखादी अवजड मशिनरी चालविणे सुरक्षित असते का\nVonigel तुम्हाला पेंगुळलेले किंवा झोपाळू बनवित नाही. त्यामुळे तुम्ही वाहन किंवा मशिनरी सुरक्षितपणे चालवू शकता.\nते सुरक्षित आहे का\nहोय, Vonigel घेतल्याने कोणताही दुष्परिणाम होत नाही.\nहे मानसिक विकारांवर उपचार करू शकते का\nमानसिक विकारांसाठी Vonigel घेण्याचे कोणतेही फायदे नाही आहेत.\nआहार आणि Vonigel दरम्यान अभिक्रिया\nआहाराबरोबर Vonigel घेतल्याने तुमच्या आरोग्याला हानी पोहोचत नाही.\nअल्कोहोल आणि Vonigel दरम्यान अभिक्रिया\nVonigel आणि अल्कोहोल एकाच वेळी घेतल्याने किंचित दुष्परिणाम संभवू शकतात. तुम्हाला कोणतेही दुष्परिणाम आढळले, तर तुमच्या डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधा.\n3 वर्षों का अनुभव\n2 वर्षों का अनुभव\nतुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती Vonigel घेतो काय कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्‍यांची मदत करा\nतुम्ही Vonigel याचा वापर डॉक्टरांच्या सांगण्यावरुन केला आहे काय\nतुम्ही Vonigel च्या किती मात्रेस घेतले आहे\nतुम्ही Vonigel चे सेवन खाण्याच्या अगोदर किंवा खाण्याच्या नंतर करता काय\n-निवडा - खाली पेट पर खाने से पहले खाने के बाद किसी भी समय\nतुम्ही Vonigel चे सेवन कोणत्या वेळी करता\n-निवडा - सिर्फ़ सुबह को सिर्फ़ दोपहर को सिर्फ़ रात को सुबह, दोपहर और रात को सुबह और रात को\nफुल बॉडी चेकअप करवाएं\nडॉक्टर से सलाह लें\nडॉक्टर लिस्टिंग की शर्तें\nडॉक्टर हमारा ऐप डाउनलोड करें\nअस्वीकरण: या साईटवर असलेली संपूर्ण माहिती आणि लेख केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी आहे. येथे दिलेल्या माहितीचा उपयोग विशेषज्ञाच्या सलल्याशिवाय आरोग्याशी संबंधित कोणत्याही आजाराच्या निदान किंवा उपचारासाठी केला जाऊ नये. चिकित्सा परीक्षण आणि उपचारासाठी नेहमी एका योगी चिकित्सकचा सल्ला घेतला पाहिजे.\n© 2018, myUpchar. सर्वाधिकार सुरक्षित\nजाने-माने डॉक्टरों द्वारा लिखे गए लेखों को पढ़ने के लिए myUpchar\nmyUpchar से हर दिन सेहत संबंधी जानकारी प्राप्त करने के लिए, कृपया हमसे जुडें\nनहीं, मुझे स्वस्थ नहीं रहना\nडॉक्टर से सलाह के लिए विकल्प चुने\nकोविड -19 के लक्षण\nअन्य बीमारी से सम्बंधित सवाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/desh-videsh-news-former-finance-minister-p-chidambaram-criticize-government-rbi-governor-shaktikanta-das-marathi-news/?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=desh-videsh-news-former-finance-minister-p-chidambaram-criticize-government-rbi-governor-shaktikanta-das-marathi-news", "date_download": "2020-05-29T13:06:23Z", "digest": "sha1:ON5UELJJR6YEBVWVMOI25RFB7A6CPLBZ", "length": 13028, "nlines": 149, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "आरबीआयचे गव्हर्नर सरकारला थेटपणे का सांगत नाहीत, की…- पी. चिदंबरम", "raw_content": "\nब्युटी पार्लर आणि सलूनबाबत सरकारने घेतला मोठा निर्णय\nउद्धव ठाकरेंचा राज्यपाल भगतसिंग कोश्यारींना दणका, उचललं ‘हे’ पाऊल\nखडसेंच्या हातातील ‘फडणवीस हटाओ’चा फलक खरा आहे का\nनेत्यानं बंगल्यावर नेऊन मारहाण केली; मनोरुग्ण-निराधार लोकांची सेवा करणाऱ्या अक्��य बोऱ्हाडेचा आरोप\nरजमान सणासाठी रस्ते भरणार आणि बाकीचे रस्त्यावर आलं की काठ्या असं कसं चालेल- राज ठाकरे\nमातोश्रीची पायरी का चढलो; शरद पवार यांनी सांगितलं कारण\nखासदार उदयनराजे भोसले अक्षय बोऱ्हाडेच्या पाठीशी; पोलिसांना केलं ‘हे’ आवाहन\nपुण्यातील पावसाचं रौद्ररुप दाखवणारे सहा व्हिडीओ\n‘या’ राज्यातील दोन जिल्ह्यांमध्ये 30 जूनपर्यंत वाढवलं लॉकडाऊन\n‘नथीचा नखरा’ सोशल मीडियात ट्रेंडिंग; नेमका काय आहे हा प्रकार\nआरबीआयचे गव्हर्नर सरकारला थेटपणे का सांगत नाहीत, की…- पी. चिदंबरम\nनवी दिल्ली | कोरोनाच्या संकटाचा परिणाम जगभरातील आर्थिक घडामोडींवर झाला आहे. करोनामुळे जगभरातील अर्थव्यस्थेचं मोठं नुकसान झालं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेनं रेपो दरात तसंच रिव्हर्स रेपो दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.\nरेपो दरात 40 बेसिस पॉईंट्सची कपात करण्यात आल्याची माहिती रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांता दास यांनी दिली. दरम्यान, 2020-21 या आर्थिक वर्षात देशाच्या अर्थव्यवस्था वाढीचा दर शून्याखाली जाणार असल्याचा अंदाजही त्यांनी व्यक्त केला. यावरून आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी यावरून सरकारवर निशाणा साधला आहे.\nजर अर्थव्यवस्था वाढीचा दर शून्याखाली जाणार आहे, तर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर त्यात अधिक भांडवल ओतण्याची काय गरज, असा सवाल पी. चिदंबरम यांनी केली आहे.\nदरम्यान, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणतात मागणीमध्ये मोठी घट झाली आहे. 2020-21 मध्ये जर अर्थव्यवस्था वाढीचा दर शून्याखाली जाणार आहे, तर त्यांना अर्थव्यवस्थेत अधिक भांडवल ओतण्याची काय गरज आहे त्यांनी सरकारला सांगायला हवं तुम्ही तुमच काम करा, आर्थिक उपाययोजना करा, अशा आशयाचं ट्विट चिदंबरम यांनी केलं आहे.\nदेशभरातून 13 लाख 54 हजार पेक्षाही अधिकजण उत्तर प्रदेशला परतले\n फुले उधळून डिस्चार्ज दिलेल्या महिलेचा रिपोर्ट काही तासात पॉझिटिव्ह\n“राहुल गांधींचा व्हिडीओ म्हणजे निव्वळ नाटक, मजुरांच्या हाल अपेष्टांना काँग्रेसच जबाबदार”\n“राज्य सरकारला विरोध केला तर आम्ही महाराष्ट्र द्रोही, मग केंद्राला विरोध करणारे देशद्रोही का\nपुण्यात आज 92 कोरोनाबाधितांना डिस्चार्ज; पाहा किती रुग्ण वाढले\nलॉकडाऊन आणखी 15 दिवस वाढणार, मात्र ही क्षेत्रं घेऊ शकतात मोकळा श्वास\n“इतकं वाटत असेल तर स्वत: येऊन परिस्थिती सांभाळा”\nतिजोरी उघडा आणि गरजूंना तात्काळ मदत करा- सोनिया गांधी\nनारायण राणेंच्या मागणीला रामदास आठवलेंचा पाठिंबा; राज्यात राष्ट्रपती राजवटीची मागणी\nदेशात 64, 425 रूग्ण ठणठणीत होऊन घरी मात्र रूग्णवाढीचा आकडा चिंताजनक\nनरेंद्र मोदींकडून देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरुंना अभिवादन, म्हणाले…\nलॉकडाऊनमध्ये मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवले 19 हजार 100 कोटी रूपये…\n‘हे यश नाही तर आमच्या सरकारने केलेली निराशा आहे’; ओमर अब्दुल्लांचं इवांका ट्रम्प यांना उत्तर\nनेत्यानं बंगल्यावर नेऊन मारहाण केली; मनोरुग्ण-निराधार लोकांची सेवा करणाऱ्या अक्षय बोऱ्हाडेचा आरोप\nखासदार उदयनराजे भोसले अक्षय बोऱ्हाडेच्या पाठीशी; पोलिसांना केलं ‘हे’ आवाहन\nहोय शेरकर माझे मित्र, नाण्याची एकच बाजू ऐकण्यापेक्षा…- अमोल कोल्हे\nअक्षय बोऱ्हाडेच्या आरोपांवर काँग्रेस नेते सत्यशील शेरकर यांचं स्पष्टीकरण\n…तर हर हर महादेव होणारच; नितेश राणेंचा थेट इशारा\nखालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.\n असंघटित क्षेत्रातील कामगारांना मोफत सायकल वाटप\nठाकरे सरकारचा महत्त्वाचा निर्णय; बंधपत्रित डॉक्टर्सच्या मानधनात मोठी वाढ\nसचिन सावंत हे खोटं बोलण्याची फँक्टरी आहे- आशिष शेलार\nकोरोनाच्या परिस्थितीत ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसेवकाची मद्य पार्टी\n‘राज्याचा कारभार नागपुरातून चालवा’; ‘या’ काँग्रेस नेत्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी\nसामूहिक शक्तीच्या जोरावर कोरोनाला आपण निश्चितच हरवू- अजित पवार\n‘या’ तारखेपासून पुण्यातील प्रसिद्ध तुळशीबाग पुन्हा सुरु होणार\nमी नरेंद्र मोदींशी बोललो, चीनप्रश्नी ते चांगल्या मूडमध्ये नाहीत- डोनाल्ड ट्रम्प\n…हा महाराष्ट्र द्रोह आहे आणि गद्दारांना महाराष्ट्र माफ करत नाही- जितेंद्र आव्हाड\n“कोरोनाच्या संकटात समाजकार्य करा, साहेबांच्या स्मृतीदिनी गडावर गर्दी नको”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.navarashtra.com/news/hollywood-star-mark-blum-dies-/235514.html", "date_download": "2020-05-29T13:33:25Z", "digest": "sha1:G62DCW6E47P7TDR7HLRABNX24JN2BFQB", "length": 15297, "nlines": 249, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Navarashtra हॉलिवूड स्टार मार्क ब्लम यांचा कोरोनामुळे मृत्यू", "raw_content": "\nनागपुर लखनऊ पुणे मुंबई\n शुक्रवार, मे 29, 2020\n954367721 खबर भेजने क लिए\nअहमदनगर औरंगाबाद जळगाव धुळे नंदुरबार मुंबई रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग मुंबई नागपुर ठाणे पुणे नाशिक अमरावती अकोला वर्धा चंद्रपुर भंडारा गोंदिया बुलढाणा गड़चिरोली वाशिम यवतमाळ\nशुक्रवार, मे २९, २०२०\nभारतात १,६५,७९९ कोरोनाबाधित तर आतापर्यंत एकूण ४,७..\nमजुरांच्या दुर्दशेला काँग्रेसच जबाबदार - मायावतीं..\nमजुरांच्या मुद्द्यावरून काँग्रेसच्या नेत्यांनी घे..\nस्थलांतरित मजुरांच्या जेवणाची व्यवस्था करण्याचे आ..\nपरदेश दौऱ्याच्या दोन महिन्यानंतर महिलेला झाला कोर..\nBoys Locker Room : मुलीची मुलाला बलात्काराची धमकी\nनेपाळच्या नव्या नकाशाबाबतच्या चर्चेला तूर्तास स्थ..\nभारत आणि चीनच्या सीमावादात मध्यस्थी करण्याची डोना..\nआठ महिन्यांच्या चिमुरडीने केली कोरोनावर मात\nकोरोनाबाधित रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णालयात थ..\nआषाढी एकादशीसाठी यंदा पायी दिंडी जाणार नाही - उपम..\nपनवेल महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांचा दिव्या..\nभारताचा ऑस्ट्रेलिया दौरा केला नियोजित, मालिकांचे ..\nहॉकीपटू बलबीर सिंग दोसांज यांचे निधन\nइतरशेअर मार्केटव्यापारबजेटनिवेश, विमा, बँकिंगकॉर्पोरेट विश्व\nहॉलिवूडसेलिब्रिटीसमिक्षाबॉक्स ऑफिसफिल्म जगतटेलीविजनगॉसिपअन्य ख़बरें\nदीपिका पादुकोण लॉकडाऊनच्या काळात ऐकत आहे ऑनलाईन स..\n''कहने को हमसफर है'' वेबसीरिजच्या निमित्ताने एकत..\nअक्षय कुमार पुन्हा मदतीसाठी सरसावला, १५०० सदस्यां..\nनगरमध्ये कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने शहरात काही ..\nहोमडेकोरहोम गार्डनिंगसेकंड इनिंगवास्तू ज्योतिष्ययोगाब्युटीफॅशनपर्यटनधर्म-आध्यात्मखाना खजाना\nयुट्यूबवर युट्यूब व्हर्सेस टिकटॉक महायुद्ध पडणार ..\nजिओ युजर्संना फटका, दररोज २ जीबी डेटा मिळणारा पॅक..\nहॉलिवूड स्टार मार्क ब्लम यांचा कोरोनामुळे मृत्यू\nहॉलिवूड सुपरस्टार मार्क ब्लम यांचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाला. त्यांच्या निधनाची माहिती त्यांच्या पत्नीने प्रसारमाध्यमांना दिली. काही दिवसांपूर्वी त्यांनी कोरोनाची लागण झाली होती. ते ६९ वर्षांचे होते. न्यूयॉर्कमधील एका रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.\n‘डेस्परेटली सीकिंग सुजान’, ‘क्रोकोडाइल डंडी’ यांसारख्या चित्रपटांमधून त्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन क��लं. काही महिन्यांपूर्वीच ते नेटफ्लिक्सवरील ‘यू’ या वेब सीरिजमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते. १९७० मध्ये मार्क यांनी करिअरला सुरुवात केली होती. त्यांनी बऱ्याच नाटकांमध्येही काम केलं. याशिवाय ‘शॅटर्ड ग्लास’ आणि ‘द गुड वाइफ’ या चित्रपटांमध्येही त्यांनी दमदार भूमिका साकारल्या होत्या. ‘शॅटर्ड ग्लास’ हा चित्रपट अमेरिकी पत्रकार स्टीफन ग्लास यांच्या जीवनावर आधारित होता.हॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी मार्क ब्लम यांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला.\nखडकीतील सेक्स रॅकेट उघडकीस\nअंकिता पाटील यांच्या विरोधात ७ अपक्ष उमेदवार\nनात्याला काळिमा ; दिरानेच केला भावजयीवर बलात्कार\nपोलादपूर तालुक्यात कापडे निवाचीवाडी येथे २ तर उमरठ येथील १ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह\nदौंडमध्ये दिवसा सामूहिक हत्याकांड\nपाली विभागाच्या डॉ. भगत यांना पदावरून कमी केले; उद्या विद्यार्थ्यांचे आंदोलन\nआषाढी एकादशीसाठी यंदा पायी दिंडी जाणार नाही - उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर निर्णय घोषित\nशाहूवाडी तालुक्यात घरगुती वादामुळे पतीने केला आरोग्यसेविका असलेल्या पत्नीचा खून\nनवभारत e चर्चा - आज संध्याकाळी ५ वाजता खासदार मनोज कोटक यांच्यासोबत गप्पा\nनियमभंग करणाऱ्या ३३६ जणांवर कारवाई\nज्येष्ठ महिलेची ३ लाखांची फसवणूक\nआषाढी एकादशीसाठी यंदा पायी दिंडी जाणार नाही - उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर निर्णय घोषित\nशाहूवाडी तालुक्यात घरगुती वादामुळे पतीने केला आरोग्यसेविका असलेल्या पत्नीचा खून\nनवभारत e चर्चा - आज संध्याकाळी ५ वाजता खासदार मनोज कोटक यांच्यासोबत गप्पा\nनियमभंग करणाऱ्या ३३६ जणांवर कारवाई\nज्येष्ठ महिलेची ३ लाखांची फसवणूक\nवडगाव मावळ येथे दीड लाखांचा गुटखा जप्त\nसदैव अपने पाठको के साथ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.newsmarathi24.com/?p=19684", "date_download": "2020-05-29T12:53:53Z", "digest": "sha1:WDSMT37SZK7KEGEP2YKGVJ7Y7BYNHG7P", "length": 10196, "nlines": 127, "source_domain": "www.newsmarathi24.com", "title": "सावित्रीबाई फुले रुग्णालयात शीतशवपेटींची सुविधेस प्रारंभ ! | News Marathi 24", "raw_content": "\nHome सामाजिक सावित्रीबाई फुले रुग्णालयात शीतशवपेटींची सुविधेस प्रारंभ \nसावित्रीबाई फुले रुग्णालयात शीतशवपेटींची सुविधेस प्रारंभ \nकोल्हापूर ता.19 :- महापालिकेच्यावतीने सावित्रीबाईफुले रुग्णालयात आज पासून शीतशवपेटी उपलब्ध करु��� देण्यात आली. आमदार सतेज ऊर्फ बंटी डी. पाटील, महापौर सौ.माधवी गवंडी , उप-महापौर भूपाल शेटे, स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख यांच्या उपस्थित सावित्रीबाईफुले रुग्णालयात या सुविधेचा प्रारंभ करण्यात आला.\nशहरामध्ये एखादयाचा मृत्यु झाल्यास परगावातील पाहुण्याना येण्यास विलंब लांगलेस सदरचा मृतदेह शीतशवपेटींमध्ये ठेवावा लागतो. शहरामध्ये शीतशवपेटींची संख्या कमी असलेने मृतदेह ठेवणेस ब-याचशा अडचणी येत आहेत. या सर्वाचा विचार करुन स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख यांनी मार्चमध्ये अर्थसंकल्प सादर करताना शहरामध्ये चार ठिकाणी शीतशवपेटीं ठेवणेसाठी बजेटमध्ये 15 लाखाची तरतुद केलेली होती. ही शीतशवपेटी महानगरपालिकेच्या सावित्रीबाई फुले रुग्णालय, पंचगंगा हॉस्पीटल व आयसोलेशन हॉस्पीटल येथे ठेवण्यात येणार आहे. आज यापैकी एक शीतशवपेटी सावित्रीबाई फुले हॉस्पीटल येथे आज पासून उपलब्ध करुन देण्यात आले आहे. यावेळी नगरसेवक सचिन पाटील, संजय मोहिते, माजी नगरसेवक मधुकर रामाणे, विनायक फाळके नगरसेविका सौ.प्रतिज्ञा पाटील, दिपा मगदूम, सौ.माधुरी लाड, सौ.प्रतिज्ञा उत्तूरे, आरोग्याधिकारी डॉ.दिलीप पाटील, वैद्यकीय अधिकारी प्रकाश पावरा, आरोग्य विभागाडील कर्मचारी उपस्थित होते.\nPrevious articleकडगांव जिल्हा परिषद मतदार संघातील राष्ट्रवादीच्या सरपंच, उपसरपंच व कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश.\nNext articleखाजगी वैद्यकीय व्यावसायिकांनी शासकीय नियमानुसार टिबी रुग्णांना औषधोपचार देणे गरजेचे : जिल्हाधिकारी दौलत देसाई\nगारगोटीमधील अनाधिकृत बांधकाम थांबवण्यासाठी गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन\nअनंतशांती सेवा संस्थेतर्फे कागल पंचायत समितीस कोरोणा प्रतिबंधक औषधाचे वाटप\nगडहिंग्लजमध्ये आज ९ पॉझिटिव्ह , रुग्णांची संख्या 39\nभाजपाला मिळतील २५० पेक्षा जास्त जागा; सट्टाबाजाराचा मोदींना कौल\nविरोधकांच्या टीकेमुळे मला ऊर्जा मिळते- समरजितसिंह घाटगे ,गडहिंग्लज येथील युवक मेळाव्यात प्रतिपादन\nदिल्लीतील 21 जण आणि जिल्ह्यात परतलेले 10 जण संस्थात्मक अलगीकरण कक्षात : नागरिकांनी घाबरु...\nनगरसेवकाची मनपा अभियंत्याला मारहाण ; महापालिका कर्मचारी काम बंद आंदोलनात\nफाळके पोलीस दाम्पत्याची अशीही सामाजिक बांधीलकी…\nराज्यात विमानसेवेवर बंदी कायम: गृहमंत्री अनिल देशमुख\nआ���ुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेटटी यांनी प्लॅस्टिक बंदी प्रकरणी घेतली हार विक्रेते,...\nमान्सून केरळमध्ये ‘या’ तारखेस दाखल होणार \nके पी पाटील यांना वाघापूरातून मताधिक्य देवू:विलास कुंभार , के.पी. गटात...\nपरराज्यातील ‘त्या’ सर्वांसाठी राज्यसरकारचा महत्वाचा निर्णय…\nसर्वसामान्य जनताच माझी समाजकारणातील खरी संपत्ती : समरजितसिंह घाटगे\nआंबेओहळ प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण व्हावा – समरजितसिंह घाटगे\nपीक विम्याच्या मुद्द्यावर शिवसेनेच्या खासदारांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची...\nआता हिंदुस्थान आणि चीन हे देश तेलखरेदीसाठी बायर्स ब्लॉकच्या तयारीत\nबामणे (ता.भुदरगड) येथे नराधम पित्याने अकरा वर्षाच्या मुलीला ठार मारले \nअसा बॉम्ब फोडेन की, महाडिकांना प्रचार थांबवावा लागेल – महसूलमंत्री चंद्रकांतदादा...\nबालिंगा पुलास भेग नव्हे तर प्रसरण गॅप ; निवासी उपजिल्हाधिकारी संजय...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=8886", "date_download": "2020-05-29T12:45:10Z", "digest": "sha1:MW7LFK4GAHZOJKAKSJ5SLHLWB476TXYN", "length": 11157, "nlines": 77, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nVNX मराठी न्यूज चॅनल\nगृह विलगीकरण म्हणजे काय \nमागील पाच वर्षात जिल्ह्याचा विकासाला गती दिली म्हणून हिशोब देण्यासाठी गडचिरोलीत आलो\nसक्षम राजकीय नेतृत्वाअभावी गडचिरोली जिल्हा विकासात मागे : आ. कपील पाटील\nभाजपची चौथी यादी जाहीर : खडसेंना दिलासा तर तावडे, मेहता, पुरोहित यांना डच्चू\nपालघर जिल्ह्यात भूकंपाचा धक्का ; जीवितहानी नाही\nन्युमोनियाने मृत पावलेल्या चंद्रपूर शहरातील त्या व्यक्तीचा अहवाल खाजगी लॅबमध्ये निघाला कोरोना पाॅझिटीव्ह\nकोरोनाच्या महामारीत गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांना प्रतिव्यक्ती ५ किलो तांदूळ मोफत मिळणार\nनिर्भया बलात्कार प्रकरणातील आरोपी विनय शर्माची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली\nवायुसेनेच्या हवाई तळावरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हेलिकॉप्टरचा फोटो लीक, दहशतवाद विरोधी पथकाने दोघांना घेतले ताब्यात\nग्रामीण भागातील अर्थव्यवस्था उभारणे हे मुख्य उद्दिष्ट : दुग्धविकास मंत्री सुनील केदार\nराज्यसभेत जम्मू-काश्मीर पुनर्रचना विधेयक मंजूर\nजिद्दीला सलाम : दोन्ही पायांनी दिव्यांग मतदाराने नाल्यातून पोहत येवून कोठी येथे केले मतदान\nविखुरलेल्या ���ंसाराचा आधार बनण्या सरसावल्या आधारविश्व फाऊंडेशच्या रणरागिणी\nगौरी विसर्जनासाठी कठाणी नदीवर महिलांनी केली गर्दी\nगडचिरोली जिल्ह्यातील विलगिकरन कक्षातील मजूर पळाले : जिल्ह्यात खळबळ\nश्री साईबाबा संस्थान कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्यास राज्यशासनाची मान्यता\nमोदी आणि फडणवीस सरकारने कोणत्याही समस्या मार्गी लावल्या नाहीत : नाना पटोले\nगडचिरोली - नागपूर, गडचिरोली - चामोर्शी , आष्टी - चंद्रपूर सह जिल्ह्यातील अनेक मार्ग आजही बंदच\nमुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेस मान्यता\nलॉकडाऊनमध्ये मोबाइल प्रीपेड रिचार्ज, पंखे, पुस्तकांची दुकाने सुरू राहणार\nमार्चमध्ये शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली घोषणा\nविविध सरकारी विभागांमध्ये दहावी उत्तीर्ण ते उच्चशिक्षितांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध होणार\nनासाचाही विक्रमशी संपर्क साधण्याचा प्रयत्न, डीप स्पेस नेटवर्क च्या जेट प्रपल्शन लॅबोरेटरीमधून पाठवला संदेश\nसंस्थात्मक विलगीकरण सामाजिक संसर्गापासून बचावासाठी : जिल्हाधिकारी दीपक सिंगला\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनदेश यात्रा भंडारा जिल्ह्यात दाखल\nकृषी उद्योगाला १ लाख कोटींचे पॅकेज जाहीर\nप्रतिकूल परिस्थितीतही प्रशासनाचे काम स्तुत्य - गृहमंत्री एकनाथ शिंदे\nगडचिरोली जिल्ह्याची विकासाची गती वाढविण्यासाठी ‘मिशन मोड’ वर काम करा : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी\nपोलिस खबऱ्या असल्याच्या संशयावरुन नक्षल्यांनी केली माजी उपसरपंचाची हत्या\nकंटनेर - एसटी बसची धडक, भीषण अपघातात १३ जण ठार\nकर्जमाफी लाभार्थी शेतकऱ्यांची पहिली यादी उद्या जाहीर करणार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nराखीव वनक्षेत्रातून अवैधरित्या रेती वाहतूक करणारे ट्रॅक्टर जप्त\nपाथरीच्या ठाणेदारांच्या सतर्कतेने वाचले आठ जनावरांचे प्राण\nघरगुती वादातून २६ वर्षांच्या विवाहितेला जिवंत पेटवले\nपत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून ताडगावात इसमाची कुऱ्हाडीने वार करून हत्या\nनागपूर रेड झोनमध्येच : मनपा आयुक्त तुकाराम मुंढे\n२०२१ मध्ये देशात होणारी १६ वी जनगणना डिजिटल होणार\nप्रकाश सा.पोरेड्डीवार यांनी समाजव्यवस्थेत कौटूंबिक जिव्हाळा निर्माण करण्याचे कार्य केले : अरविंद सावकार पोरेड्डीवार\nकोरोना लॉकडाऊनमध���ये गडचिरोली शहरातील जुगार अड्ड्यावर धाड ; ११ जुगाऱ्यांना केली अटक, ५ लाख ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त\nगावातील खर्रा व दारूबंदीसाठी विद्यार्थी आग्रही : ३ हजार ३६४ विद्यार्थ्यानी व्यक्त केल्या भावना\nमहागाव येथे नुकसानग्रस्त कुटुंबीयांच्या मदतीला तातडीने पोहचले आमदार राजे अम्ब्रीशराव आत्राम\nराष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि आमदार भास्कर जाधव यांचा राजीनामा\nमतमोजणीची तयारी पूर्ण, दहा हजारांहून अधिक अधिकारी - कर्मचाऱ्यांची नेमणूक\nनागपुरात तरुणाची हत्या करून दुचाकीसह पुरले ; एक महिन्यानंतर उघडकीस आली घटना\n११ लाख ७८ हजारांची दारू व मुद्देमाल जप्त, चार आरोपींना अटक\nफुसेर - गरंजी जंगलातील चकमकीत ठार झालेल्या महिला नक्षलीची ओळख पटली\nराष्ट्रवादी काँग्रेसच्या केज विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवार नमिता मुंदडा भाजपात\nगडचिरोली पत्रकार संघाची राजकीय संघावर मात\nअतिदुर्गम भामरागड तालुक्यातील बिनागुंडा, फोदेवाडा, तुर्रेमर्का गावांना जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. शशीकांत शंभरकर यांनी भेट देवून �\nलष्करातल्या महिला अधिकाऱ्यांना कायमस्वरुपी नियुक्ती मिळणार : सर्वोच्च न्यायालय\nपोर्ला गाव संघटनेने अहिंसक कृतीतून १० पोते मोहसडवा केला नष्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.ifpug.org/unconference2016/?lang=mr", "date_download": "2020-05-29T13:33:56Z", "digest": "sha1:TN6UBP6YP5MXHDJXB5Q2OP3BWU5JVZTC", "length": 30402, "nlines": 365, "source_domain": "www.ifpug.org", "title": "IFPUG सप्टेंबर बैठक आणि महान unConference – IFPUG", "raw_content": "\nफंक्शन पॉइंट विश्लेषण बद्दल\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न आणि भाषांतरे\nवापर आणि फंक्शन पॉइंट विश्लेषण फायदे\nIFPUG मंडळ आणि समिती\nIFPUG सदस्य कंपन्या शोधा\nCFPP / CFPS प्रमाणपत्र\nCFPS दूरस्थ आणि खाजगी परीक्षा\nCFPS प्रादेशिक पेपर आधारित परीक्षा माहिती\nCFPS प्रमाणपत्र विस्तार कार्यक्रम\nप्रमाणपत्र विस्तार क्रेडिट पात्र अभ्यासक्रम\nप्रमाणपत्र विस्तार क्रेडिट पात्र संमेलने\nप्रमाणित स्नॅप चिकित्सक (CSP) परीक्षा\nविनंती CSP प्रदेश परीक्षा\nIFPUG प्रशिक्षण आणि सॉफ्टवेअर प्रमाणपत्र\nप्रादेशिक CFPS आधारित परीक्षा माहिती\nप्रादेशिक CFPS परीक्षा होस्टिंग माहिती\nविनंती CSP प्रदेश परीक्षा\nIFPUG प्रमाणित लोक शोध\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 17\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 17 गॅलरी\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 16\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 16\nकार्यक्रम डाउनलोड करा (इंग्रजी)\nकार्यक्रम डाउनलोड करा (ब्राझिलियन पोर्तुगीज)\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 16 गॅलरी\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 15\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 15\nCFPS आणि CSP ऑनसाइट परीक्षा\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 15 गॅलरी\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 14\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 14\nCFPS आणि CSP ऑनसाइट परीक्षा\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 14 गॅलरी\n#सॉफ्टवेअर मापन IYSM आंतरराष्ट्रीय वर्ष\n#IYSM सॉफ्टवेअर मापन लेख\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 13\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 13\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 13 गॅलरी\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 12\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 11\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 10\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 9\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 8\nटॉम Cagley करून इंडियन शुगर मिल असोसिएशनने RIO फोटो\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 7\nनॉन IFPUG सदस्य ऑनलाइन स्टोअर\nIFPUG सदस्य ऑनलाइन स्टोअर (लॉगिन आवश्यक)\nपेपर “एक SOA पर्यावरण आत कार्य मुद्दे लागू”\nपेपर “मानक उपाय वापरून संशोधन उपक्रम व्यवस्थापकीय”\nपेपर “स्केल येथे संशोधन व्यवस्थापकीय”\nपेपर “स्केल येथे संशोधन व्यवस्थापकीय”, ब्राझिलियन पोर्तुगीज\nसंदर्भ ग्रंथाची यादी / संदर्भ ग्रंथालय\nफंक्शन पॉइंट्स काय आहे - खरं पत्रक\nविद्यापीठ-संबंधित धोरणे आणि प्रक्रियांची\nIFPUG विद्यापीठ सदस्य जागतिक स्तरावर\nIFPUG कार्यात्मक सायझिंग मानदंड समिती स्पॉटलाइट\nIFPUG बुलेटिन बोर्ड स्पॉटलाइट\nजाहिरातदार / भागीदार / प्रशिक्षण\nप्रमाणित कार्य पॉइंट विश्लेषण प्रशिक्षण\nपरवानाकृत स्नॅप प्रशिक्षण साहित्य\nसंलग्न IFPUG अधिकृत गट\nसंलग्न IFPUG स्नॅप अधिकृत गट\nफंक्शन पॉइंट विश्लेषण बद्दल\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न आणि भाषांतरे\nवापर आणि फंक्शन पॉइंट विश्लेषण फायदे\nIFPUG मंडळ आणि समिती\nIFPUG सदस्य कंपन्या शोधा\nCFPP / CFPS प्रमाणपत्र\nCFPS दूरस्थ आणि खाजगी परीक्षा\nCFPS प्रादेशिक पेपर आधारित परीक्षा माहिती\nCFPS प्रमाणपत्र विस्तार कार्यक्रम\nप्रमाणपत्र विस्तार क्रेडिट पात्र अभ्यासक्रम\nप्रमाणपत्र विस्तार क्रेडिट पात्र संमेलने\nप्रमाणित स्नॅप चिकित्सक (CSP) परीक्षा\nविनंती CSP प्रदेश परीक्षा\nIFPUG प्रशिक्षण आणि सॉफ्टवेअर प्रमाणपत्र\nप्रादेशिक CFPS आधारित परीक्षा माहिती\nप्रादेशिक CFPS परीक्षा होस्टिंग माहिती\nविनंती CSP प्रदेश परीक्षा\nIFPUG प्रमाणित लोक शोध\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 17\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 17 गॅलरी\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 16\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 16\nकार्यक्रम डाउनलोड करा (इंग्रजी)\nकार्यक्रम डाउनलोड करा (ब्राझिलियन पोर्तुगीज)\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 16 गॅलरी\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 15\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 15\nCFPS आणि CSP ऑनसाइट परीक्षा\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 15 गॅलरी\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 14\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 14\nCFPS आणि CSP ऑनसाइट परीक्षा\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 14 गॅलरी\n#सॉफ्टवेअर मापन IYSM आंतरराष्ट्रीय वर्ष\n#IYSM सॉफ्टवेअर मापन लेख\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 13\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 13\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 13 गॅलरी\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 12\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 11\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 10\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 9\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 8\nटॉम Cagley करून इंडियन शुगर मिल असोसिएशनने RIO फोटो\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 7\nनॉन IFPUG सदस्य ऑनलाइन स्टोअर\nIFPUG सदस्य ऑनलाइन स्टोअर (लॉगिन आवश्यक)\nपेपर “एक SOA पर्यावरण आत कार्य मुद्दे लागू”\nपेपर “मानक उपाय वापरून संशोधन उपक्रम व्यवस्थापकीय”\nपेपर “स्केल येथे संशोधन व्यवस्थापकीय”\nपेपर “स्केल येथे संशोधन व्यवस्थापकीय”, ब्राझिलियन पोर्तुगीज\nसंदर्भ ग्रंथाची यादी / संदर्भ ग्रंथालय\nफंक्शन पॉइंट्स काय आहे - खरं पत्रक\nविद्यापीठ-संबंधित धोरणे आणि प्रक्रियांची\nIFPUG विद्यापीठ सदस्य जागतिक स्तरावर\nIFPUG कार्यात्मक सायझिंग मानदंड समिती स्पॉटलाइट\nIFPUG बुलेटिन बोर्ड स्पॉटलाइट\nजाहिरातदार / भागीदार / प्रशिक्षण\nप्रमाणित कार्य पॉइंट विश्लेषण प्रशिक्षण\nपरवानाकृत स्नॅप प्रशिक्षण साहित्य\nसंलग्न IFPUG अधिकृत गट\nसंलग्न IFPUG स्नॅप अधिकृत गट\nIFPUG सप्टेंबर बैठक आणि महान unConference\nबॉलटिमुर सप्टेंबर आम्हाला सामील व्हा 16, 2016, 8:00 आहे – 5:00 पंतप्रधान, येथे हयात Place Hotel, बॉलटिमुर / BWI विमानतळ साठी 2016 IFPUG unConference\nPMI सदस्य मिळवू शकता 5 सहभागी होण्यासाठी PDUs\nCFPS सदस्य सहभागी मिळवू शकता प्रमाणपत्र विस्तार क्रेडिट\nएक येथे क्लिक करा लहान सादरीकरण unConference बद्दल.\nसर्व हा कार्यक्रम काय आहे\nहा कार्यक्रम ठराविक व्याख्यान-चेंडू परिषद होणार नाही, पण त्याऐवजी फक्त उलट आहे — एक तो आहे unConference — आणि IFPUG तज्ज्ञ मंडळींशी चर्च�� करून व्यावसायिकांनी एक परिणाम-केंद्रित मालिका विषयांवर महत्वपूर्ण असलेल्या आपण कधीही पेटणे उपस्थित असेल, तर आपण कधीही पेटणे उपस्थित असेल, तर किंवा ओपन स्पेस unConference, आपण या एक गमावू इच्छित नाही.\nनोंदणी (तो आपल्या IFPUG सदस्यत्व लाभ काय आहे, आणि सदस्य नसलेल्यांसाठी नाममात्र शुल्क आहे) आणि नंतर ऐकण्यासाठी मेट्रिक्स तोलामोलाचा सामील, आव्हान कल्पना, आणि चर्चा सहभागी (नदीतील मासे पकडण्याची चौकट, आपण अगदी एक सत्र सोय करू शकता) आणि आपण खूपच प्रेरित आहोत विषयांवर इनपुट करा (टीप: आपण एक हलकीफुलकी एक 'पक्षी सुविधा करू इच्छित असल्यास’ सत्र किंवा 'तज्ज्ञसमितीने' बसून, आमच्या कार्यक्रम एक ई-मेल ड्रॉप करा cec@ifopug.org).\nआम्ही आपल्या इनपुट शोधत आहात आपण उपस्थित राहू किंवा योजना का फक्त शेअर कल्पना आहे, पूर्ण कृपया आमच्या लहान सर्वेक्षण unConference बद्दल (तो कमी घेते 5 मिनिटे आपण उपस्थित राहू किंवा योजना का फक्त शेअर कल्पना आहे, पूर्ण कृपया आमच्या लहान सर्वेक्षण unConference बद्दल (तो कमी घेते 5 मिनिटे\nआपण हे करू शकता येथे नोंदणी.\nयेथे माहिती अधिकृत आमंत्रण आपण आपल्या बॉस करू शकता आहे(हे आहे) त्यामुळे आपण उपस्थित करू शकता\nIFPUG मंडळ उपस्थित आमच्या सर्व सदस्य आणि मापन व्यावसायिकांनी आमंत्रित केले 2016 IFPUG unconference सप्टेंबर 16, 2016 हयात ठिकाण हॉटेल / BWI विमानतळावर.\nएक मापन व्यवसायी / प्रकल्प व्यवस्थापक म्हणून, आपण आधीच जलद-पेस घन मेट्रिक्स मूल्य माहित, मागणी, आणि चपळ आयटी जग. वाढ स्पर्धा आणि एक rebounding अर्थव्यवस्था, कंपन्या विश्वसनीय साठी वाटेतच आहेत, सुसंगत, लवचिक आणि सोपे वापर मेट्रिक्स – पण अनेकदा माहित नाही कसे IFPUG FP आणि समाजवादी पक्षाचे (स्नॅप गुण) मदत करू शकता.\nआपण चांगले डेटा आणि चांगले मेट्रिक्स मागणी संपर्कात राहण्यासाठी आव्हान आहे असेवाटते आपले उत्तर होय असेल तर, unConference तुमच्यासाठी आहे\nतो 1-दिवस आहे, परस्पर, आम्ही मापन व्यावसायिकांनी म्हणून सहयोग आणि आज मोजमापात महत्वपूर्ण असलेल्या गोष्टींबद्दल चर्चा करू जेथे देण्यात सत्र. unConference चपळ संकल्पना वापरून रचना आहे (उच्च दर्जाचे, iterative,… अनुकूल, लवचिक) आपल्या पसंतीच्या विषयांवर सुविधा मार्गदर्शन सत्र (विषय आणि अजेंडा आहेत “scrummed” दिवसाची सुरूवात उपस्थित करून).\nतो एक समविचारी मेट्रिक्स लोक एकत्र येत आहे, शेअर करा आणि आपण महत्वाचे बर्न मुद्यांवर चर्चा करण्यासाठी… विषय आपली कंपनी स्नॅप काम करताना पासून मेट्रिक्स बद्दल व्यवस्थापन केलं श्रेणीत शकते. ते चांगले अंदाज कसे घ्या आणि FPA एकत्र काम करण्यासाठी किंवा कव्हर – की आपण त्याला जे काही आहे. नवीन उपक्रम आणि नवीन कल्पना एक unConference च्या hallmarks आहेत, आणि, आम्हाला तुझी गरज आहे\n ईमेल पाठवा cec@ifpug.org (या पेत्र थॉमस जाईल, IFPUG परिषद आणि शिक्षण समितीचे चेअर) किंवा चार्ल्स पहिला, Dekkers करण्यासाठी, कम्युनिकेशन्स आणि विपणन IFPUG संचालक (dekkers@qualityplustech.com) विषयासह “IFPUG unConference” आणि आम्ही आपल्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला परत मिळेल\nविलंब करू नका – नोंदणी आज unConference साठी आणि आम्ही सप्टेंबर रोजी बाल्टीमोर मध्ये आपण पाहू शकाल 16, 2016 आपल्या जळत मापन आव्हाने उपाय तयार करण्यासाठी.\nIFPUG सदस्य सेवा क्षेत्र\nसदस्य सेवा क्षेत्र कसे संचार करण्यासाठी\nनीतिशास्त्र फॉर्म IFPUG कोड\nयुरोपियन संसद प्राइसिंग सॉफ्टवेयर डेव्हलपमेंटसाठी IFPUG मेथडॉलॉजीची शिफारस करतो\nपुढील आयएफपीयूजी नॉलेज कॅफे वेबिनार सिरीजसाठी आमच्यात सामील व्हा\nMetricViews उपलब्ध नवीन आवृत्तीत \"मेट्रिक्स आपली भूमिका\"\nIFPUG बातम्या संबंधित COVID-19\nIFPUG अध्यक्ष संदेश, Christine ग्रीन\nयुरोपियन संसद प्राइसिंग सॉफ्टवेयर डेव्हलपमेंटसाठी IFPUG मेथडॉलॉजीची शिफारस करतो\nMetricViews उपलब्ध नवीन आवृत्तीत \"मेट्रिक्स आपली भूमिका\"\nआकार नसलेल्या फंक्शनल आवश्यकता IFPUG पद्धत (स्नॅप) आता IEEE जगभरातील मानक आहे: IEEE 2430-2019\nमहिन्यात बातम्या महिना निवडा मे 2020 मार्च 2020 फेब्रुवारी 2020 जानेवारी 2020 नोव्हेंबर 2019 ऑक्टोबर 2019 सप्टेंबर 2019 जुलै 2019 मे 2019 मार्च 2019 फेब्रुवारी 2019 डिसेंबर 2018 नोव्हेंबर 2018 ऑक्टोबर 2018 सप्टेंबर 2018 ऑगस्ट 2018 जुलै 2018 मे 2018 एप्रिल 2018 मार्च 2018 फेब्रुवारी 2018 डिसेंबर 2017 नोव्हेंबर 2017 ऑक्टोबर 2017 सप्टेंबर 2017 ऑगस्ट 2017 जुलै 2017 जून 2017 एप्रिल 2017 मार्च 2017 फेब्रुवारी 2017 जानेवारी 2017 डिसेंबर 2016 नोव्हेंबर 2016 ऑक्टोबर 2016 सप्टेंबर 2016 ऑगस्ट 2016 जुलै 2016 जून 2016 मे 2016 एप्रिल 2016 फेब्रुवारी 2016 जानेवारी 2016 नोव्हेंबर 2015 सप्टेंबर 2015 जून 2015 मे 2015 एप्रिल 2015 मार्च 2015 जानेवारी 2015 डिसेंबर 2014 नोव्हेंबर 2014 ऑक्टोबर 2014 सप्टेंबर 2014 जुलै 2014 जून 2014 मे 2014 मार्च 2014 फेब्रुवारी 2014 जानेवारी 2014 डिसेंबर 2013 नोव्हेंबर 2013 ऑक्टोबर 2013 सप्टेंबर 2013 ऑगस्ट 2013 जुलै 2013 जून 2013 मे 2013 एप्रिल 2013 फेब्रुवारी 2013 जानेवारी 2013 डिसेंबर 2012 नोव्हेंबर 2012 ऑक्टोबर 2012 सप्टेंबर 2012 ऑगस्ट 2012 जुलै 2012 मे 2012 एप्रिल 2012 मार्च 2012 फेब्रुवारी 2012 जानेवारी 2012 ऑक्टोबर 2011 डिसेंबर 2010 नोव्हेंबर 2010 ऑक्टोबर 2010 जुलै 2010 ऑक्टोबर 2009 सप्टेंबर 2007 मे 2007 जानेवारी 2006 जून 2005 डिसेंबर 2004 नोव्हेंबर 2003 ऑगस्ट 2002 फेब्रुवारी 2002\nश्रेणीनुसार बातम्या श्रेणी निवडा प्रमाणपत्र समिती परिषद निवडणूक वैशिष्ट्यपूर्ण सामान्य मानद iTips सदस्यत्व MetricViews अधिकृत सूचना स्नॅप Uncategorized uTips वेबिनार\nIFPUG आंतरराष्ट्रीय कार्य पॉइंट वापरकर्ते गट\nप्रिन्स्टन जंक्शन, न्यू जर्सी, 08550, संयुक्त राज्य\nसाइट वस्तू, दाबा किंवा सामग्री: cmc@ifpug.org\n© IFPUG आंतरराष्ट्रीय कार्य पॉइंट वापरकर्ते, 2020", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/kolhapur-western-maharashtra-news/satara/by-election-of-satara-loksabha-constituency-will-be-held-on-21st-october-with-state-assembly-election/articleshow/71270516.cms", "date_download": "2020-05-29T13:02:54Z", "digest": "sha1:R2YZJQRTG4JWBCC7D4GIPKQF6X5AXKW2", "length": 9335, "nlines": 87, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nउदयनराजेंना दिलासा; सातारा पोटनिवडणूक विधानसभेसोबतच\nसातारा लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक विधानसभा निवडणुकीबरोबरच घेण्याची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने केली आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत भारतीय जनता पक्षात डेरेदाखल झालेले उदयनराजे भोसले यांना दिलासा मिळाला आहे.\nसातारा: सातारा लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक विधानसभा निवडणुकीबरोबरच घेण्याची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने केली आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत भारतीय जनता पक्षात डेरेदाखल झालेले उदयनराजे भोसले यांना दिलासा मिळाला आहे. विधानसभेची निवडणूक जाहीर करताना सातारा लोकसभेची पोटनिवडणूक विधानसभेसोबत होणार नाही, असे निवडणूक आयोगाने जाहीर केले होते. मात्र आज (२४ सप्टेंबर) अधिसूचना जाहीर करत आयोगाने पोटनिवडणूक विधासभेसोबत घेण्याचे जाहीर केले.\nराज्यातील स्थानिक सण, महोत्सव, मतदारसंघातील याद्यांचे काम आणि हवामानाची स्थिती पाहता आयोगाने हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले आहे.\nनिवडणूक आयोगाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, शुक्रवार, २७ नोव्हेंबर या दिवशी राजपत्रित अधिसूचना निघणार असून, ४ ऑक्टोबर या दिवशी नामांकन पत्र भरण्याचा दिवस आहे. तर शनिवारी, ५ ऑक्टोबर या दिवशी अर्जांची छाननी करण्यात येणार आहे. तर, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारिख आहे ७ ऑक्टोबर. विधानसभा निवडणुकीसोबतच २१ ऑक्टोबरला सातारा लोकसभेची पोटनिवडणूक घेण्यात येणार असून २४ ऑक्टोबरला मतमोजणी आणि २७ ऑक्टोबरला निकाल घोषित करण्यात येणार आहे.\nआता सातारा लोकसभेची पोटनिवडणूक विधानसभा निवडणुकीसोबतच होणार असल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तयारीसाठी पुरेसा वेळ मिळणार नाही हे स्पष्ट आहे. याच कारणामुळे साताऱ्याची निवडणूक रंगतदार होईल का याबाबत शंका निर्माण होत आहे. ही निवडणूक नंतर घोषित होण्याची घोषणा या पूर्वी झाल्याने राजीनामा दिलेले उदयनराजे एकटे पडल्याचे चित्र निर्माण झाले होते. ही निवडणूक विधानसभेसोबतच घ्यावी असा स्वत: उदयनराजे भोसले यांचा आग्रह होता. शेवटी तसेच झाल्याने आता विधानसभा निवडणुकीचा सर्वच फायदे उदयनराजेंना पोटनिवडणुकीत मिळणार आहे.\nमिळेल ते घ्यायचं की लढून मिळवायचं\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nकराड काँग्रेसला मोठे खिंडारमहत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nस्थलांतरितांसाठी धावली ठाण्याहून रेल्वे\nएअरटेलचा हटके प्लान, ८४ दिवसांपर्यंत १६८ जीबी डेटा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/photogallery/astro/ganesh-chaturthi-puja-2018/photoshow/65777155.cms", "date_download": "2020-05-29T14:49:16Z", "digest": "sha1:EUBNLCM3I3CMCQZCVAMJSYBNGMF7FZNS", "length": 7574, "nlines": 79, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nयंदा उत्सव अकरा दिवस\n​यंदा उत्सव अकरा दिवस\nव्रतवैकल्यांचा श्रावण महिना सुरू झाला की आनंदोत्सवांची मालिका सुरू होते. यंदाचा श्रावण महिना सरला असून, आता घराघरात लाडक्या गणरायाच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू झाली आहे. यंदा गणेशोत्सव अकरा दिवस असल्याने उत्सवात अधिक धमाल करण्याची संधी मुलांना मिळणार आहे. या निमित्ताने पंचागकर्ते मोहन दात�� यांनी 'मटा'कडे उत्सवातील सर्व मुहूर्तांची माहिती दिली.\nभाद्रपद शुद्ध तृतीया म्हणजेच बुधवारी (१२ सप्टेंबर) पूजन आहे. बाजारपेठांमध्ये सध्या हरतालिकांच्या लहान आकर्षक मूर्ती दाखल झाल्या आहेत. या पूजेच्या वेळी वाळूची शंकराची पिंड करतात. अलीकडे वाळू पटकन उपलब्ध होत नसल्याने विक्रेत्यांनी वाळूची पाकिटेही विकायला सुरुवात केली आहे.\nभाद्रपद शुद्ध चतुर्थीला म्हणजेच गुरुवारी (१३ सप्टेंबर) श्री गणेश चतुर्थी आहे. या दिवशी घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांकडून गणेश मूर्तीची स्थापना आणि पूजन केले जाणार आहे. या दिवशी सूर्योदयापासून दुपारी २.५२ पर्यंत भद्रा आहे. श्रीगणेश स्थापनेसाठी भद्रा दोष मानू नये. गुरुवारी पहाटे ब्राह्म मुहूर्तापासून दुपारी दीड वाजेपर्यंत आपल्या आणि गुरुजींच्या सोयीने श्रीगणेशाच्या मूर्तीची स्थापना करून पूजन करता येईल. १४ सप्टेंबरला ऋषिपंचमी आहे.\nयेत्या शनिवारी (१५ सप्टेंबर) अनुराधा नक्षत्रावर गौरींचे आगमन होणार आहे. महिलांना दिवसभरात कधीही गौरी आवाहन करता येणार आहे. ज्येष्ठा नक्षत्रावर म्हणजेच रविवारी(१६ सप्टेंबर) गौरीपूजन आणि भोजन आहे. गौरीपूजन नेहमीप्रमाणे करावे. सोमवारी (१७ सप्टेंबर) मूळ नक्षत्रावर विसर्जन आहे. दिवसभरात केव्हाही गौरींचे उत्तरपूजन करून गौरीविसर्जन करता येईल. परंपरेप्रमाणे गौरीचे दोरे घेता येतील.\nकाही घरांमध्ये गणपती दीड दिवसांचे असतात. काही ठिकाणी पाच दिवसांचे, काही घरात गौरींबरोबर गणपतींच्या मूर्तीचे विसर्जन होते. बहुतांश घरांमध्ये अनंत चतुर्दशीला गणपतीच्या मूर्तींचे विसर्जन होते. यंदा २३ सप्टेंबरला अनंत चतुर्थी आहे. पुढील वर्षी श्री गणेशाचे आगमन अकरा दिवस लवकर म्हणजे २ सप्टेंबरला होणार आहे.\nबाल गणेशाची विविध रुपेपुढची गॅलरी\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mediawatch.info/952-2/", "date_download": "2020-05-29T12:44:10Z", "digest": "sha1:XSEZFJTYDHJ2ZLSZMAQJK77G5PVDE656", "length": 26205, "nlines": 116, "source_domain": "mediawatch.info", "title": "योगी भांडवलदार-भाग २ - Media Watch", "raw_content": "\nHome ताजे वृत्त योगी भांडवलदार-भाग २\n‘गॉडमन टू टायकून’ या जगरनॉट ने इंग्रजीतून प्रकाश���त केलेल्या पुस्तकाचा संक्षिप्त सार\nएक औपचारिकता अजून शिल्लक होती. शंकर देव यांच्या आश्रमाचा वारस होण्यासाठी त्यांच्याकडून दिक्षा घेणं आवश्यक होतं. करमवीर आर्यसमाजी असल्यामुळं त्यांनी दिक्षा घेण्यास नकार दिला. रामदेव मात्र आर्यसमाजी गुरुकुलाचे पदवीधर असून लगेच तयार झाले. ९ एप्रिल १९९५ ला गंगातीरी रामदेवनी त्यांच्या मित्र-कुटुंबीय-शिक्षक यांच्या साक्षीनं समारंभपूर्वक शंकर देव यांच्याकडून दिक्षा घेतली. त्यासाठी आजन्म ब्रह्मचारी राहण्याचं, लग्न न करण्याचं, कुटुंबापासून अलिप्त राहण्याचं, भौतिक संपदांपासून दूर गरिबीत राहण्याचं आणि प्रसिद्धी परांगमुख राहण्याचं वचन दिलं. भगवे कपडे परिधान केले.\nरामदेव-बालकृष्णचे जंगलात जाऊन जडिबुटी आणणे, च्यवनप्राश बनवणे-विकणे, घरोघरी जाऊन हवन करणे हे उद्योग जोरात सुरू झाले. रामदेवना सोबत घेऊन करमवीर यांनी गुजरातमध्ये योगा शिकवण्याचा टूर केला. रामदेवच्या आवाज चांगला होता. ते भजन गायचे आणि समूहाला योगा कसा शिकवायचा त्याचं बारीक निरीक्षण करायचे. तिकडून परतल्यावर कृपालू बाग आश्रमात योगा शिबीर आयोजित केले गेले. १२-१३ लोकांना रामदेव योगा शिकवत होते आणि करमवीर दुरून त्यांच्यावर नजर ठेवत होते, रामदेवच्या चुका टिपून घेत होते. त्या दुरुस्त करवून घेत होते. हळूहळू आश्रमात योगाभ्यासींना सामावून घेण्यासाठी जागा कमी पडू लागली.\nतिकडे बालकृष्ण आपलं पोरबंदरातलं यश आठवून आयुर्वेदिक औषधांचे प्रयोग करून पाहत होता. पण औपचारिक पदवी नसल्यामुळं त्याला ड्रग्स अँड कॉस्मेटिक ऍक्ट १९४५ अंतर्गत त्याला औषध निर्मिती विक्रीचा परवाना मिळू शकत नव्हता. स्वामी योगानंद नावाचे एक संन्यासी वैद्य करमवीरचे मित्र होते. त्यांच्याकडे परवाना होता. कर्मवीरच्या विनंतीवरून दिव्य योग मंदिर ट्रस्टच्या दिव्य फार्मसी साठी ते स्वतःचा परवाना वापरू द्यायला तयार झाले. एका टिनाच्या शेड मध्ये फार्मसी सुरू झाली.\nफार्मसीची जाहिरात अशी केली गेली की तपासण्या फुकट करून मिळतील. विपीन प्रधान यांनी तिथं २००२ ते २००४ पर्यंत काम केलं. लेखिकेला ते सांगतात की, “डॉक्टर मोफत तपासायचे, पण\n१५०० रूपयांच्या खाली औषध लिहून द्यायचं नाही, अशी कडक तंबी डॉक्टरांना दिली गेली होती.”\nदिव्य फार्मसी च्या पॅकिंग मध्ये विकली जाणारी सर्व औषधं तिथेच तयार केलेली नसतात, दुसरीकडून घेतलेली असतात हे हरिद्वरात सर्वांना माहीत आहे. आणि मोफत तपासणीवालं मॉडेल सगळीकडे रुजलं, यशस्वी झालं आहे. बालकृष्ण पैशाच्या बाबतीत हिशोबी आहे.\nधंद्यात जम बसल्यावर रामदेवबाबाचे कुटुंबीय आश्रमात येऊन राहायला लागले. त्यांच्या गावात सैद अलीपुर मध्ये पाण्याची पातळी खूप खोल गेल्यामुळं शेती करणं अशक्य होऊन बसलं होतं. आले तेव्हा सायकलवर गावात फिरणारा रामदेवचा भाऊ रामभरत मग बजाज चेतक मग पांढरी जिप्सी आणि मग लाल मारुतीतून फिरू लागला. योगा शिबीर अजूनही मोफत होतं. पोत्यानं पैसा दिव्य फार्मसीच्या औषध विक्रीतून येत होता.\nमात्र गुरू शंकरदेव अजूनही सायकल वरूनच फिरत होते. नंतर नंतर त्यांच्या फिरण्यावर बंधनं घातली जाऊ लागली आणि क्वचित बाहेर पडलेच तर त्यांच्यामागे नजर ठेवणारा सुद्धा फिरू लागला.\nपाश्चात्य देशांमध्ये ९०च्या दशकात योगाचं क्रेझ वाढू लागलं होतं. १९९८ साली मॅडोनानं ऑपराह विनफ्रे शो मध्ये ती अष्टांग योग करत असल्याचं सांगितलं होतं.एप्रिल २००१ मध्ये Time मध्ये एक स्टोरी ‘Power of Yoga’ प्रसिद्ध झाली, ज्यात १५ million अमेरिकी रोज योगा करतात अशी बातमी होती. त्यामुळं मग भारतातही योगाच्या लोकप्रियतेची लाट आली. २००० मध्ये मुंबईत सुरू झालेल्या आस्था चॅनलने योगाचे प्रशिक्षण प्रक्षेपित करावे म्हणून आस्थाचे मालक किरीट मेहता यांच्या मागे अलाहबादचे एक पत्रकार माधवकांत मिश्रा लागले. यांच्याच सांगण्यावरून आस्थानं कुंभमेळ्याचं थेट प्रक्षेपण केलं होतं आणि टी आर पी चा इतिहास घडवला होता. मिश्रा हिट होऊ शकणाऱ्या योग गुरूच्या शोधात हरिद्वारला गेले. करमवीर आणि रामदेव यांच्यातला भगवेवस्त्र परिधान केलेला जास्त हिट होणार हे मिश्रा नी ताडलं. आणि त्यांची ती पोटाचे स्नायू गरं गरं फिरवणारी नौलीक्रिया शूट करून घबाड गवसल्याच्या आनंदात मुंबईत आस्थाकडे गेले. पण आस्थाच्या CEO ना हे व्हीडिओ शूटिंग आणि हा योगा प्रकार काही रुचला नाही. त्यांनी प्रक्षेपणास नकार दिला.\nपण रामदेवच्या डोक्यात tv चॅनेलची आयडिया घुसली ती कायमची. आस्था कडून नकार आल्यावर रामदेव संस्कार चॅनेलकडे गेले. आणि त्यांच्याकडून २० मिनिटांचा वेळ विकत घेतला. तोपर्यंत विकाऊ धर्मगुरूंना हे माहीत झालं होतं की धर्माच्या धंद्यात टिकायचं तर tv ची मदत हवी. हे बाबा स्वामी ���ोक ‘चॅनेलच्या ऑफिस मध्ये येऊन, “तुम्ही त्या फलाण्याला का दाखवता, तो तुम्हाला किती पैसे देतो, मी त्यापेक्षा जास्त देतो”, असं म्हणायचे. खरे बाबा गुरू साधू संत चॅनेलपासून दूरच असायचे. आले तरी वेळ विकत घ्यायला पैसे कमी पडले म्हणून टिकायचे नाहीत. आस्था आणि संस्कार चॅनेलच्या वेळांची बोली लागत होती. रामदेवने संस्कार चा २० मिनिटांचा वेळ एक लाख पन्नास हजारात विकत घेतला. रामदेवने सर्वच पैसे आगाऊ देता येत नसल्यामुळं उर्वरित पैसे प्रक्षेपण झाल्यानंतर देतो आणि प्रक्षेपणानंतर पैशाचा ओघ वाढेल असा विश्वास व्यक्त केला.\nपहिलं शूटिंग संस्कारने हरिद्वारच्या आश्रमातल्या शिबिराचं केलं. ते इतकं हिट झालं की रामदेवनी देणग्यांची मागणी केल्यावर प्रक्षेपण बघत असलेल्यांनपैकी दोघांनी मिळून पाच लाखाचा चेक देऊ केला. म्हणजे संस्कारला देऊ केलेल्या रकमेपेक्षा अधिक. संस्कारचा टी आर पी वाढला. आस्थाला चुकल्यासारखं झालं. मग मिश्रा रामदेवला पुन्हा आस्थात आणण्याचा प्रयत्न करू लागले. तेवढ्यात संस्कार मध्ये रामदेवचं काही तरी भांडण झालं. रामदेव आस्थात आले.\nएक २००० साली सुरू झालेल्या आस्था चॅनलचे ९३% शेअर्स गोठवण्याची कारवाई सेबीने २००५ मध्ये केली. २००७ पर्यंत हे शेअर्स गोठवले गेले.\nTV च्या मदतीनं रामदेव बाबाची लोकप्रियता आणखी वाढत गेली. जिथं जिथं शिबीर होईल तिथं तिथं दिव्य योग फार्मसी चे मोफत तपासणी करणारे पण औषधांचं तगडं बिल काढणारे वैद्य सुद्धा फिरू लागले. अनेक रुग्ण तर थेट कंखालला जाऊनच तपासणी करवून घेऊन औषधं घेऊ लागले. कृपाळू बाग आश्रमाच्या बाहेर लांबच लांब रांगा लागल्या. आत मध्ये किमान दोन डझन वैद्य तपासण्या करू लागले. ‘दिव्य’ चं लेबल लावून विकण्यासाठी दुसऱ्या फार्मसीतून आणलेली औषधं कमी पडू लागली. विपीन प्रधान, ज्यांनी २००२ ते २००५ पर्यंत आश्रमात काम केलं, ते लेखिकेला सांगतात, ‘रात्रीच्या वेळेला आम्ही तासंतास पैसे मोजत बसायचो. एका रात्री आम्ही २२लाख रुपये मोजले. मे २००४ मध्ये आम्ही पैसे मोजायला नकार दिला. तेव्हा त्यांनी पैसे मोजायचं मशीन आणलं.’\nमात्र २००४-५ मध्ये दिव्य फार्मसीनं ६,७३,००० रुपयाचा फायदा दाखवला आणि ५३,००० रुपये आयकर भरला. जेव्हा आयकर ऑफिसरला याची शंका आली तेव्हा त्यांनी दोनशे किलो कागद पत्र जमा करून आश्रमावर धाड घातली. तेव्हाचे सेल्स टॅक्स डेप्युटी कमिशनर जितेंदर राणा म्हणतात, “अनेक व्यवहार त्यांनी कागदावर येऊच दिलेले नाहीत.” राणांच्या अंदाजानुसार दिव्य ने २००५ पर्यंत किमान ५ कोटींचा आयकर चोरला. याचा अर्थ, किमान त्यांनी किमान ६० कोटी रुपये लपवले. गव्हर्नर सुदर्शन अग्रवाल यांनी राणांवर दबाव आणायला सुरुवात केली. नोकरीला चार वर्षे शिल्लक असताना या दबावाला त्रासून मी नोकरीतून व्ही आर एस घेतली.\nविपीन प्रधान म्हणतो, ‘बाबाजींना जमीनी, संसाधनं द्यायला खूप लोक एका पायावर तयार होते. त्यात पोद्दार होते, हिंदुजा होते, सुब्रता रॉय होते..’ मैत्रीचा हात पुढे करून सोबत यायला अनेक तयार होते. पण त्यातल्या सर्वात अधिक उपयोगी दोघांना बाबानं प्रथम निवडलं. एक उत्तराखंडचे रंगेल मुख्यमंत्री नारायण दत्त तिवारी आणि दुसरे रामदेव यांचेच आडनाव असलेले मुलायमसिंह यादव. सुदर्शन अग्रवाल यांच्या ‘हिमज्योती’ नावाच्या एन जी ओ ला बाबांनी २५ लाखाची देणगी दिल्याची बातमी इंडियन एक्सप्रेस ने प्रसिद्ध केली होतीच\n१९९५ ते २००३ पर्यंत ज्या एन पी सिंह(स्वामी योगानंद) यांच्या नावावर दिव्य योग मंदिर ट्रस्टचा परवाना होता ते स्वामी आता नाराज झालेले होते आणि परवान्याचं नूतनीकरण करू द्यायला राजी नव्हते. दिव्य योगच्या वाढलेल्या धंद्यातून त्यांना काहीही मिळालेलं नव्हतं. आता दुसऱ्या एका वैद्याच्या नावानं -सत्यपाल सिंह, जो आश्रमातच नोकरीवर होता, त्याच्या नावे परवाना घेण्यात आला.\nज्या वेळी भरतासाहित अनेक समुद्री बेटांवर त्सुनामीने हाहाकार माजवलेला होता त्याच वेळी २७ डिसेंम्बर २००४ रोजी स्वामी योगानंदांचा खून झाला. शेजारच्यांनी म्हणे त्या सायंकाळी बाचाबाचीचा आवाज ऐकला होता. पण साधं विजेचं आणि टेलिफोनचंही कनेक्शन नसलेल्या स्वामी योगानंदांना कुणी सुऱ्यानं भोसकून मारून टाकेल याची त्यांनी कल्पना केली नाही. काही वेळानं वसंत कुमार सिंह यांनी मृत योगानंद यांना बघून पोलीस बोलावले. तरुण कुमारनी तक्रार केली. त्यानंतर दहा महिन्यांनी २५ ऑक्टोबर २००५ रोजी बी बी जुयाल या तपास करणाऱ्या अधिकाऱ्याने अपराधी सापडला नाही म्हणून केस बंद करून टाकली.\n(भाग १- याच वेब पोर्टलवर ‘ताजे लेख’ मध्ये वाचा )\nPrevious articleमहात्मा गांधी आणि संघ यांचे साम्य कशात आहे\nNext articleपत्रकारिता विकायला काढलीय\nअविनाश दुधे - मराठ�� पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.\nकरोना महामारी: एक आव्हान\nप्रश्न ABP चा नाही; ‘माझा’ आहे \nओबीसी ह्या प्रवर्गाचे जन्मदाते डॉ. बाबासाहेब आंबेडकर\nवाचनीय मजकूर.विचारांना चालना देणारी माहिती व लेख. अभिनंदन व शुभेच्छा\nभालचंद्र नेमाडे : एक आरभाट रसायन\nशरद पवारांच्या मनात काय \nफाईव्ह-जी आणि पत्रकारितेतील बदलांची पंचसूत्री\nमाय सिस्टर्स अँड ब्रदर्स…\nकट्टर धर्मवाद्यांच्या मुस्काटात हाणणारे नामदेवराय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/sanjay-raut-editorial-on-fake-news/", "date_download": "2020-05-29T14:39:25Z", "digest": "sha1:OQOELAGVC77LGVTX4RQZTOHJWVCUOKUK", "length": 12479, "nlines": 143, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "\"राज्याचं वातावरण बिघडवण्यासाठी काहीजण कोणत्याही थराला पण मुख्यमंत्र्यांना 11 कोटी जनतेचा आशीर्वाद\"", "raw_content": "\nब्युटी पार्लर आणि सलूनबाबत सरकारने घेतला मोठा निर्णय\nउद्धव ठाकरेंचा राज्यपाल भगतसिंग कोश्यारींना दणका, उचललं ‘हे’ पाऊल\nखडसेंच्या हातातील ‘फडणवीस हटाओ’चा फलक खरा आहे का\nनेत्यानं बंगल्यावर नेऊन मारहाण केली; मनोरुग्ण-निराधार लोकांची सेवा करणाऱ्या अक्षय बोऱ्हाडेचा आरोप\nमातोश्रीची पायरी का चढलो; शरद पवार यांनी सांगितलं कारण\nरजमान सणासाठी रस्ते भरणार आणि बाकीचे रस्त्यावर आलं की काठ्या असं कसं चालेल- राज ठाकरे\nखासदार उदयनराजे भोसले अक्षय बोऱ्हाडेच्या पाठीशी; पोलिसांना केलं ‘हे’ आवाहन\nपुण्यातील पावसाचं रौद्ररुप दाखवणारे सहा व्हिडीओ\n‘या’ राज्यातील दोन जिल्ह्यांमध्ये 30 जूनपर्यंत वाढवलं लॉकडाऊन\n‘नथीचा नखरा’ सोशल मीडियात ट्रेंडिंग; नेमका काय आहे हा प्रकार\n“राज्याचं वातावरण बिघडवण्यासाठी काहीजण कोणत्याही थराला पण मुख्यमंत्र्यांना 11 कोटी जनतेचा आशीर्वाद”\nमुंबई | महाराष्ट्राचे वातावरण बिघडविणाऱ्या टोळधाडी कोणत्याही थराला जातील हे आता स्पष्ट झाले आहे. या टोळधाडींना ज्या कुणाचा आशीर्वाद असेल तो असू द्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना 11 कोटी जनतेचा आशीर्वाद आहे, असं आजच्या सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.\nसंजय राऊत यांनी आजच्या सामनाच्या अग्रलेखातून पालघर प्रकरणी राजकारण करणाऱ्यांना टोले लगावले आहेत. महाराष्ट्रातील साधू हत्येचे मारेकरी फासावर जातील. मात्र इतर राज्यांत भूकबळी व त्यातून जे झुंडबळी जात आहेत त्यावर काय ते बोला, असं त्यांनी म्हटलं आहे.\nपालघरमधील साधूंना संपवणं हा माणुसकीला कलंक आहे. त्याचे राजकारण कोणी करू नये, पण भक्तमंडळी सध्या रिकामटेकडी बसली आहेत व कोरोना युद्धाच्या धुरावर स्वत:च्या भाकऱ्या शेकवीत आहेत, अशी टीका त्यांनी केली आहे.\nउत्तर प्रदेश, मध्य प्रदेशसारख्या राज्यांत लॉकडाऊनमुळे भूकबळी व त्यातून झुंडबळी सुरू झाली आहे. यावर एखादे चॅनल डिबेट का करत नाही व भक्त मंडळही तोंडाचे लॉकडाऊनकरून गप्प का बसले आहेत व भक्त मंडळही तोंडाचे लॉकडाऊनकरून गप्प का बसले आहेत असा सवाल शिवसेनेने केला आहे.\nभक्त मंडळी सध्या रिकामटेकडी, कोरोना युद्धाच्या धुरावर स्वत:च्या भाकरी शेकवीत आहेत- संजय राऊत\nबीड जिल्हा कोरोनामुक्त; धनंजय मुंडेंकडून जिल्हावासियांचं कौतुक\nदारूची दुकाने उघडण्याची पंजाब सरकारची मागणी गृहमंत्रालयाने फेटाळली\n1200 तबलिगी अजूनही गायब; तपासासाठी पोलिस जंग जंग पछाडतायेत\n17 लाखांपेक्षा जास्त लोक परराज्यात अडकले आहेत, त्यांना परत आणणं सध्या मुश्किल- बिहार सरकार\nTop News • पुणे • महाराष्ट्र\nपुण्यात आज 186 रूग्ण ठणठणीत होऊन घरी, वाचा किती नवे रूग्ण मिळाले…\nपंढरीच्या वारीबद्दल मोठा निर्णय; अजित पवारांनी घेतली ‘ही’ ठाम भूमिका\nTop News • महाराष्ट्र • मुंबई\nराज्य एका व्यासंगी विधीतज्ज्ञाला मुकलं; मुख्यमंत्र्यांची आदरांजली\nदेवेंद्र फडणवीस यांना मी ‘ही’ तीन पुस्तकं भेट देणारे- हसन मुश्रीफ\nठाणे जिल्ह्यात मागेल त्याला मदत, वंचितचा अभिनव उपक्रम\nTop News • पुणे • महाराष्ट्र • मुंबई\nअक्षय बोऱ्हाडेप्रकरणी आढळरावांचा मोठा निर्णय, खा. कोल्हेंना धक्का\nआरोग्यविषयक नियम पाळून सरकारनं आपल्या विद्यार्थ्यांना घरी आणावं- रोहित पवार\nभक्त मंडळी सध्या रिकामटेकडी, कोरोना युद्धाच्या धुरावर स्वत:च्या भाकरी शेकवीत आहेत- संजय राऊत\nनेत्यानं बंगल्यावर नेऊन मारहाण केली; मनोरुग्ण-निराधार लोकांची सेवा करणाऱ्या अक्षय बोऱ्हाडेचा आरोप\nखासदार उदयनराजे भोसले अक्षय बोऱ्हाडेच्या पाठीशी; पोलिसांना केलं ‘हे’ आवाहन\nहोय शेरकर माझे मित्र, नाण्याची एकच बाजू ऐकण्यापेक्षा…- अमोल कोल्हे\nअक्षय बोऱ्हाडेच्या आरोपांवर काँग्रेस नेते सत्यशील शेरकर यांचं स्पष्टीकरण\n…तर हर हर महादेव होणारच; नितेश राणेंचा थेट इशारा\nखालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.\nपुण्यात आज 186 रूग्ण ठणठणीत होऊन घरी, वाचा किती नवे रूग्ण मिळाले…\nपंढरीच्या वारीबद्दल मोठा निर्णय; अजित पवारांनी घेतली ‘ही’ ठाम भूमिका\nराज्य एका व्यासंगी विधीतज्ज्ञाला मुकलं; मुख्यमंत्र्यांची आदरांजली\nदेवेंद्र फडणवीस यांना मी ‘ही’ तीन पुस्तकं भेट देणारे- हसन मुश्रीफ\nठाणे जिल्ह्यात मागेल त्याला मदत, वंचितचा अभिनव उपक्रम\nअक्षय बोऱ्हाडेप्रकरणी आढळरावांचा मोठा निर्णय, खा. कोल्हेंना धक्का\n‘महाराष्ट्रातील लोकांना गोव्यात प्रवेश देऊ नका’; भाजप नेत्याची प्रमोद सावंतांकडे मागणी\n असंघटित क्षेत्रातील कामगारांना मोफत सायकल वाटप\nठाकरे सरकारचा महत्त्वाचा निर्णय; बंधपत्रित डॉक्टर्सच्या मानधनात मोठी वाढ\nसचिन सावंत हे खोटं बोलण्याची फँक्टरी आहे- आशिष शेलार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://ayushdarpanmarathi.blogspot.com/2016/02/blog-post_6.html", "date_download": "2020-05-29T13:50:08Z", "digest": "sha1:KEWPD76Z24O6SR5CWURXPLIOG7ULB3JU", "length": 12884, "nlines": 171, "source_domain": "ayushdarpanmarathi.blogspot.com", "title": "आयुष दर्पण: लहान वयात दृष्टिदोष", "raw_content": "\nहा ब्लॉग मराठी लोकांसाठी असून, याची निर्मिती तथा संपादन आयुष दर्पण या स्वास्थ पत्रिका द्वारे केले जाते . आमचा उद्देश सामाजिक माहिती पोहोचविने असून आम्ही त्या साठीच कार्यरत आहोत . www.ayushdarpan.org\nआमचे दुसरे वेब साईट्स\nमराठी आयुष दर्पण WordPress\nआयुष दर्पण बातमी पत्र\nसलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला\nसलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला\nलहान वयात दृष्टिदोष -\nआजकाल अगदी लहान वयात मुलांना चष्मे लागतात. पूर्वी चाळीशीनंतरच बहुधा चष्मा वापरावा लागत असे. लहान वयात दृष्टिदोष निर्माण होण्यामागे नेमके काय कारण असावे असा विचार केल्यावर एक महत्वाची गोष्ट लक्षात आली.\nशरीरात ५ ज्ञानेंद्रिय असतात. कान, त्वचा, डोळे, जीभ आणि नाक. ह्यापैकी डोळे सोडून चार ज्ञानेंद्रियांचा विकास गर्भावस्थेत थोडा थोडा झालेला असतो. डोळ्यांचे कार्य मात्र जन्मानंतर सुरु होते. पूर्वी प्रसूती झाल्यानंतर बाळंतिणीसाठी एक विशिष्ट खोली असायची. ह्या खोलीत फारसा उजेड नसायचा, किंबहुना ही खोली जरा अंधारीच असायची. नवजात बालकाच्या डोळ्यांवर आघात करणारा प्रखर प्रकाश तान्ह्या बाळाच्या डोळ्यांना त्रास होऊ नये म्हणून ह्या खोलीची रचना केली जात असे.\nज्याप्रमाणे तान्ह्या बाळाला झणझणीत ठेचा कोणी खायला देत नाही, फटाक्याची लड त्याच्या जवळपास लावत नाही किंवा फ्रीजचे पाणी किंवा गरमागरम चहा पाजत नाही, त्याचप्रमाणे प्रखर प्रकाशापासूनही त्याचे रक्षण करणे अत्यंत महत्वाचे आहे. हळूहळू बाळाला उजेडाची सवय केली तर कदाचित लहान वयात होणारे दृष्टिदोष टाळता येतील. जुन्या काळातील चालीरीती उगाच प्रचलित नाही झाल्या. त्यामागे सखोल विचार आहे आणि वैज्ञानिक दृष्टीकोन आहे हे लक्षात घेतले पाहिजे.\nगर्भ संस्कार लेखन माला\nगर्भ संस्कार लेखन माला (26)\nबीजग्रंथीदोष – बीजग्रंथीविकार Polycystic Ovarian ...\nसूतिका परिचर्या अर्थात काळजी बाळंतीणीची . . . .\nआयुर्वेदातील भावना संस्कार आणि नॅनोटेक्नोलॉजी\nतांबुल सेवन (पान खाणे)\nसुलभ प्रसव व सुप्रजेसाठी उपाययोजना.......\nचरबी वाढण्याची शास्रीय कारणे\n*आयुमित्र* *शेतकरी असंसर्गजन्यव्याधी आणि आयुर्वेद* मित्रांनो, सध्या महाराष्ट्र, मध्यप्रदेश ह्या राज्यांमध्ये अन्नदात्याचे आंदोलन सुरू आह...\nविषबाधा. होम मिनिस्टर च्या कार्यक्रमातून घरोघरी पोहोंचलेल्या आदेश बांदेकर या प्रसिध्द अभिनेत्यास दुधी च्या रसातून विषबाध...\nपंचमहाभूत आणि आपले आरोग्य\nपंचमहाभूतांचे वर्णन मुख्यतः आयुर्वेद व आध्यत्मशास्त्र ह्यात आढळून येते. विश्वातील सर्व घटक हे पंचमहाभूतांनीच बनलेले आहे असे हे शास्रे...\nसुप्रजननासाठी गर्भिणी आहार अन्नात भवन्ति भूतानि | अन्नाद्वारे सर्व प्राणि मात्रांची निर्मिती व वाढ होते. अन्न हेच आपल्या अस्तित...\nनखदर्पण हातांवरील रेषांप्रमाणेच नखांवरुनही भविष्य जाणून घेता येते. अस म्हणतात कि चेहरा हा मनाचा आरसा असतो, तर नख हे मन व शरीर दोघांचेही प्...\nपित्त प्रकोपक आहार आने विहार केल्याने त्वचाश्रित भ्राजक पित्त प्रकोपित होते वायु सह मिसलून ते केसाची मुले (रोमकूप) ख़राब करते व केस गलु ला...\n॥ एकांगवीर रस ॥\n॥ एकांगवीर रस ॥ शुद्धगन्धं मृतं सूतं कांतं वंगं च नागकम्‌ ताम्रं चाभ्रं मृतं तीक्ष्णं नागरं मरिचं कणा ॥ सर्वमेकत्र संचूर्ण्यं भावयेच्च...\nआम्लपित्त / हायपर अ‍ॅसिडीटी\nआम्लपित्त / हायपर अ‍ॅसिडीटी आपल्या पचनसंस्थेत मुख, अन्ननलिका, जठर, लहान आतडे, मोठे आतडे इत्यादी अवयव आहेत. यापैकी जठराशी संबंधित असणारी...\nचांगल खा, चांगल दिसा \nचांगल खा, चांगल दिसा जैसा खाये अन्न वैसा होवे मन ही हिंदी म्हण आपण कधीना कधी ऐकली असेलच . पण आपण जसा आहार घेतो त्याचा प्रभाव आपल्या सौं...\nआपले लेख पाठविण्याकरिता कृपया word file मध्ये type करून खालील पत्त्यावर पाठवावीत\nलेखन प्रकाशित करण्याचे पूर्ण निर्णय संपादक घेतिल.\nलेखन कुणाचेही लेख चोरून पाठवलेले नसावे .\nआयुर्वेद , योग, आरोग्य, आहार , शेती, सामजिक विषय, पंचांग, या विषयावर आधारित असावे\nडॉ . सुशांत शशिकांत पाटील\nऔषधी गर्भसंस्कार उत्पादने व प्रचलित मासानुमासिक पाठ, एक तौलनिक अभ्यास \nऔषधी गर्भसंस्कार उत्पादने व प्रचलित मासानुमासिक पाठ, एक तौलनिक अभ्यास (फक्त वैद्यकीय व्यावसायिकांसाठी) तौलनिक अभ्यास (फक्त वैद्यकीय व्यावसायिकांसाठी) तौलनिक अभ्यास \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/jokes-in-marathi/joke-of-the-day/articleshow/68860364.cms", "date_download": "2020-05-29T14:20:46Z", "digest": "sha1:IGUEW3EVZK3AW3ASCPDWY523XNTX2VPV", "length": 4268, "nlines": 83, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nतुझ्या - माझ्या प्रेमात आडवी येणारी प्रत्येक भिंत मी पाडणार..\nतुझ्या - माझ्या प्रेमात आडवी येणारी प्रत्येक भिंत मी पाडणार..\nतुझ्या- माझ्या मधला प्रत्येक डोंगर मी फोडणार..\nबस.. त्याच्या याच वाक्यावर भाळून तिने लग्न केलं..\nहरामखोर JCB चालक होता.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nवर्क फ्रॉम होमचा परिणाम...\nएक आजोबा दवाखान्यात जातात...\nवर्क फ्रॉम होम आणि स्वयंपाक...\nया बातम्यांबद्���ल अधिक वाचा:\nस्थलांतरितांसाठी धावली ठाण्याहून रेल्वे\n माकड करोना चाचणीचे सॅम्पल हिसकावून पळून गेले\nनेपाळचे पंतप्रधान स्वतःच्याच देशात तोंडघशी; नव्या नकाशाला मंजुरी नाही\nछत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांचे दीर्घ आजाराने निधन\nटीकाकारांना अभिनेत्री स्वरा भास्करचं कामातून उत्तर", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://vidarbhakranti.com/?m=20200516", "date_download": "2020-05-29T14:19:35Z", "digest": "sha1:KUYGQUI56QN52BXFIXL77LMRJYH24EL6", "length": 10901, "nlines": 88, "source_domain": "vidarbhakranti.com", "title": "May 16, 2020 4:29 pm – विदर्भ क्रांती", "raw_content": "\nआदिवासी विद्यार्थी संघाकडून व्येंकटापूर येथील गोरगरिबांना जीवनावश्यक वस्तूंचे किट्स वाटप\nआदिवासी विद्यार्थी संघाचं प्रयत्नाने मृत महिलेचा शव पोहोचला घरी\nस्थानिकांचे जीवनमान सुधारण्यासाठी दुग्ध व्यवसायाला चालना द्या… मंत्री सुनील केदार\nसिरोंचा तालुक्यातील बी.एस.एन.एल.ची इंटरनेट सेवा ठरली कुचकामी \nतालुका स्तरावर आदिवासी विकास मंडळ खरेदी करणार मका\nसिरोंचा तालुक्यात रोजगार हमीचे कामे प्रगतीपथावर \nविदर्भक्रांती न्यूजनेटवर्क……. सिरोंचा तालुका प्रतिनिधी … सिरोंचा तालुक्यात रोजगार हमीचे कामे प्रगतीपथावर. सिरोंचा- पंचायत समिती सिरोंचा अंतर्गत सध्याच्या लाॅकडाऊन व संचारबंदी चा कालावधी बघता तालुक्यातील ग्रामीण भागातील गरीब व हेतकरू तसेच इतर गरीब बांधवांना हातास काम नसल्यामुळे कोणावरही उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी कुणाल उंदीरवाडे यांनी स्वतः पुढाकार घेऊन संपूर्ण तालुक्यांतील […]\nग्रामसेवक व तलाठी यांना मुख्यालयी राहण्यास सक्ती करा….संदीप राचर्लावार\nविदर्भक्रांती न्यूजनेटवर्क सिरोंचा तालुक्यातील ग्रामसेवक व तलाठी यांना मुख्यालयी राहण्यास सक्ती करा-संदिप राचर्लावार सिरोंचा- तालुक्यातील ग्रामीण भागातील विकासाचे तिन-तेरा ममवाजले असुन तलाठी व ग्रामसेवक हे मुख्यालयी राहत नसल्याने तालुक्यातील शेतकरी वर्ग व इतर नागरिकांना लहान-लहान किमासाठी सिरोंचा शहर मुख्यालयी यावे लागत आहे.सध्या सर्वञ लॉकडाऊन व संचारबंदी लागू करण्यात आली असल्याने शासनाने तलाठी व ग्रामसेवक यांना […]\nआपला विदर्भ छत्तीसगड ताज्या घडामोडी तेलंगणा देश महाराष्ट्र मुलाखत राशिभविष्य रोजगार वार्ता संपादकीय\nअंजली तेंडुलकर अहमदनगरच्या शेतकऱ्यांमध्ये, सेंद्रिय शेतीला भेट\nहमदनगर : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सामाजिक उपक्रमात अग्रेसर आहे. आपल्या खासदार निधीतून त्याने अनेक ठिकाणी निधी दिलाय. मात्र त्याची पत्नी अंजली तेंडुलकर यांनीही त्याच्या पावलावर पाऊल टाकलं आहे. अंजली यांनी अहमदनगर जिल्ह्यातील सेंद्रिय शेतीची पाहणी करुन शेतकर्‍यांच्या मदतीसाठी हात पुढे केला. अंजली यांच्या स्नेही क्लिया इथे सेंद्रिय शेतीचा प्रचार आणि प्रसार करत आहेत. अंजली […]\nकरवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर परिसर पूर्ण प्लास्टिकमुक्त झाला आहे\nमंगळवेढ्याच्या स्पेशल हुरडा पार्ट्याना सुरुवात\nअमेरिकेचा पाकवर ड्रोन हल्ला, हक्कानीचा म्होरक्या ठार\nप्रीती झिंटांच्या संघात पोहोचला काश्मीरचा क्रिस गेल, लगावतो १००-१००मीटर लांब षटकार\nमुंबई : जम्मू-काश्मीरचा क्रिकेटर परवेझ रसूल आणि मध्यमगती गोलंदाज उमर नजीर यांना यंदाच्या आयपीएलच्या लिलावात कोणी विकत घेतले नाही. मात्र मंजूर अहमद डारला पहिल्यांदा आयपीएलमध्ये प्रवेश मिळाला. मंजूरला किंग्ज इलेव्हन पंजाबने १० लाख रुपयांना विकत घेतले. मंजूरने मुलाखतीत म्हटले होते, माझे लक्ष्य सध्या आयपीएल इतकेच आहे. गेल्या वर्षी पुणे वॉरियर्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्याकडून खेळलेल्या […]\nउद्या भारत-पाकिस्तान सेमीफायनल रंगणार, पाहा किती वाजता सुरु होणार मॅच\nएनआयएसाठी ‘मोस्ट वॉ़न्टेड’ अब्दुल मुश्ताक कुरेशीला अटक\nमुंबई : मुंबईतील २००६ रेल्वे ब़ॉम्बस्फोटाचा आरोपी इंडियन मुजाहिद्दीन या अतिरेकी संस्थेचा सभासद असलेल्या अब्दुल मुश्ताक कुरेशीला दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने अटक केली आहे. दरम्यान या दहशतवाद्यावर NIA ने ४ लाखांचे बक्षीस ठेवलं होतं. तर इंटरपोलने सुद्धा कुरेशीविरोधात विरोधात रेड कॉर्नर नोटीस काढली होती. अब्दुल कुरेशी हा बॉम्ब बनविण्यात एक्स्पर्ट अब्दुल कुरेशी हा बॉम्ब बनविण्यात […]\nशिर्डीत बनावट व्हीआयपी पास बनवून भाविकांची लूट\nया इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो गडचिरोली न्यायालयाअंतर्गत मर्यादित राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://kalamnaama.com/2015/01/bhetvashtu/", "date_download": "2020-05-29T12:59:50Z", "digest": "sha1:MVHAFDO4CXAFIIKV7KEFTY4LQDGYECDJ", "length": 20120, "nlines": 87, "source_domain": "kalamnaama.com", "title": "भेटवस्तू – Kalamnaama", "raw_content": "\nपूर्वीच्या काळी दळणवळणाची फारशी साधनं नव्हती. एका गावातून दुसर्या गावात जाण्यासाठी बरेच दिवस लागायचे. कधी कधी तर कित्येक महिने प्रवासात जायचे. त्या काळी मुलगी एका गावातून दुसर्या गावात लग्न करून जाणं म्हणजे मुलगी फार दूर गेली असं आईवडिलांना वाटायचं. कारण कधी कित्येक दिवस, कधी कधी कित्येक महिने, कधी तर कित्येक वर्षं आईवडिलांची आणि मुलीची भेटच व्हायची नाही. जी काही भेट व्हायची ती पत्रातूनच. अशाच एका आईवडील आणि त्यांच्या लाडक्या मुलीच्या बाबतीतली ही एक छोटीशी गोष्ट.\nमुलीचं नुकतंच लग्न झालं आहे. लग्न होऊन ती दुसर्या गावात (सासरी) नांदायला गेली आहे. आईवडिलांना मुलीचा घरातील वावर अजूनही जाणवतोय. काही दिवसांनी गावात एकदा जत्रा भरते. आईवडिलांच्या मनात आपल्या मुली बरोबरच्या जत्रेतील सगळ्या आठवणी दाटून येतात. आई आणि वडील मोठ्या हौशीने जत्रेतून मुलीसाठी काही वस्तू घेतात. अर्थातच तिच्या आवडी-निवडी लक्षात ठेवूनच त्या सगळ्या वस्तू घेतल्या जातात. आईवडील दोघंही त्या वस्तू जीवापाड जपून ठेवतात, त्यांची काळजी घेतात. एक दिवस मुलीच्या सासरहून निरोप येतो की, काही कारणास्तव सासरच्या घरी एक धार्मिक कार्य योजलं आहे, तेव्हा आईवडिलांना आवर्जून तिथे उपस्थित रहायचं आहे. म्हणजेच ते एक प्रकारचं बोलावणंच असतं. त्याला निमंत्रण किंवा आमंत्रणदेखील म्हणू शकतो. आईवडिलांना कोण आनंद होतो. आता त्यांना धार्मिक कार्याच्या निमित्ताने का होईना, आपल्या मुलीला भेटायला मिळणार असतं, तिचा संसार बघायला मिळणार असतो. आतापर्यंत सगळ्या जपून ठेवलेल्या वस्तू, ज्या जत्रेत घेतल्या होत्या मुलीसाठी, त्या काढल्या जातात आणि मुलीच्या सासरकडे प्रवास सुरू होतो. बर्याच दिवसांचा बैलगाडीचा प्रवास थांबतो तो मुलीच्या सासुरवाडीत. आईवडील आणि मुलीची भेट होते. सासरच्या मंडळींसमोर सगळ्या भावनांना आवर घालावा लागतो. घरातील धार्मिक कार्य उरकतं आणि मग माय-लेकींना एकांत मिळतो, बोलायला आणि भेटायला. आईकडून मुलीची विचारपूस होते आणि मग आई जत्रेत मुलीसाठी घेतलेली साडी-चोळी मुलीच्या हातावर ठेवते. ती साडी बघताच मुलीचे डोळे भरून येतात. भरलेल्या डोळ्यांतून ती साडी कशी आहे ते तिला दिसत नसतं. पण त्यातील आईची माया नक्कीच तिच्यापर्यंत पोहोचलेली असते. लहानपणी मुलीला तिचे वडील जत्रेत नेहमीच घेऊन द्यायचे आणि तिच्या आवडीचं खेळणं तिच्यासाठी विकत घ्यायचे. आता तेच खेळणं ते यावेळी देखील मुलीला आणून देतात. यावेळी मात्र मुलीला आपल्या भावनांना आवर घालणं फारच कठीण जातं. तिच्या भावनांचा बांध फुटतो. ही अशी आईवडिलांची भेट आणि त्यांनी दिलेल्या भेटवस्तू ती मुलगी जीवापाड जपते.\nवरील कथेतून एक बाब प्रकर्षाने जाणवते की, भेटवस्तू देण्यामागे आणि घेण्यामागे केवळ भावनांची देवाणघेवाण असते. देवाणघेवाण जरी असली तरी कुठेही त्यात व्यवहार प्रथम स्थानी नाही. भेटवस्तू म्हणजे ओढ, आपुलकी, प्रेम, जिव्हाळा, आठवण, जपणूक, काळजी अशा अनेक निर्मळ, निःस्वार्थी भावनांचा संगम. यामध्ये कुठेही व्यवहार, बंधन, कर्तव्य नाही. रूढी, परंपरा, पद्धती, देणं-घेणं, हक्क, अधिकार, मान-अपमान, सन्मान अशा बाबी तर मुळीच नाहीत. पण तरीसुद्धा अशा गोष्टी/बाबी आपल्या अवतीभवती समाजात नित्यनियमित घडताना दिसतात. का बरं असं घडतं\nआपण वरील प्रसंग घेऊया किंवा असं म्हणूया की, त्याच प्रसंगात पुढे काय घडलं ते बघुया. आईवडिलांचा परतीचा प्रवास सुरू होतो आणि इकडे मुलगी कौतुकाने घरातील सगळ्या मंडळींना, आईवडिलांनी दिलेल्या, भेटवस्तू दाखवू लागते. घरातील काहींना त्याचं खरंच कौतुक वाटतं. पण काहींना त्यात मान-अपमान दिसतात. जावईबापुंसाठी काहीच आणलं नाही, निदान घरातील वरिष्ठ व्यक्तिंसाठी तरी काही आणायचं, लग्नकार्यात काही मागितलं नव्हतं याचा अर्थ कधीच काहीच देऊ नये असा नव्हे, वरिष्ठांचा मान राखणं देखील तितकंच गरजेचं आहे इत्यादी. अशा असंख्य वाक्यांचा मुलीवर भडिमार होऊ लागतो. जितक्या घरात व्यक्ती तितक्या वेगवेगळ्या मनोवृत्ती यातून दिसून येतात. त्यातच घरात धार्मिक कार्य असल्यामुळे व्यक्तिंचा म्हणजेच पाहुण्यांचा काही तोटा नाही. कुणाचे कान भरले जातात तर कुणाचा गैरसमज करून दिला जातो. (अर्थात ही सगळी कारणं झाली. प्रत्येक व्यक्तिच्या प्रत्येक मताला कुणीही कारणीभूत असलं तरी ती व्यक्ती स्वतःच्या मतांना जबाबदार असते). मुलीला वाईट वाटतं. अतिशय दुःख होतं. एखाद्या शब्दाचा कसा अपभ्रंश होतो तसा हा एकाअर्थी परिस्थितीचा, भावनांचा अपभ्रंश आहे. मग यापुढे कोणतीह��� भेटवस्तू जर आईवडिलांना आपल्या मुलीला द्यावीशी वाटली तर त्यांना इतर सासरच्या मंडळींच्या मागण्यादेखील विचारात घ्याव्या लागतात. म्हणजे इथे व्यवहार आला, मान-अपमानाचं नाट्य आलं. पण हे कुणीही सहसा मान्य करत नाही. कारण या सगळ्या गोष्टी रूढी, परंपरा, पद्धती, मान, कर्तव्य यांसारख्या शब्दांच्या वेष्टनाखाली झाकलेल्या असतात. पुढे जाऊन तर या सगळ्याची अनेक रूपं उदयास येतात ती म्हणजे देणं-घेणं, मागणी/मागण्या, हुंडा, हुंडाबळी इत्यादी.\nभेटवस्तू देण्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे भेटवस्तुचा प्रवास. एखादं धार्मिक कार्य किंवा एखादा सण किंवा एखादा महत्त्वाचा क्षण हे एक केवळ निमित्त आहे (घेतलेली भेटवस्तू देण्यासाठी). सोप्या शब्दात सांगायचं तर आधी भेटवस्तू घेतली जाते आणि मग निमित्ताची निर्मिती होते. निमित्त आहे म्हणून भेटवस्तू घेतली जाणं हा प्रत्यक्षात भेटवस्तुचा उलटा आणि अयोग्य प्रवास आहे. पण आजकाल हा उलटा प्रवासच बघावयास मिळतो. भेटवस्तुंचं केवळ व्यवहारातच नाही तर वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक आयुष्यातदेखील व्यावहारिकरण झालं आहे. या आधी तो व्यवहार एकतर्फी होता किंवा असं म्हणूया अर्धवट होता. पण आजकाल तर तो एकतर्फी व्यवहारसुद्धा पूर्ण केला जातो. याचं उदाहरण म्हणजे परतीची भेटवस्तू किंवा Return Gift परत या सगळ्या भेटवस्तुंमध्ये, मग ते Gift असो वा Return Gift असो, स्थान/प्रतिष्ठा/ दर्जा या सगळ्या बाबी लक्षात घेतल्या जातात. म्हणजेच प्रवास नुसताच उलट्या दिशेने होत नाहीये तर तो भरदाव वेगाने होत आहे. नक्की आपण कुठे चाललोय आपण आपल्या पुढच्या पिढींपर्यंत नक्की काय पोहोचोवतोय आपण आपल्या पुढच्या पिढींपर्यंत नक्की काय पोहोचोवतोय अशा प्रश्नांची उत्तरं शोधणं आवश्यक नाही का\nभेटवस्तुंचं झालेलं बाजारीकरण हे काही ठरावीक वर्गांपर्यंतच मर्यादित नाही. सुशिक्षित असो वा अशिक्षित असो, गरीब असो वा श्रीमंत असो, तरुण असो वा वृद्ध असो, सर्वच वर्गांमध्ये याची उदाहरणं दिसून येतात. विशेष म्हणजे या बाजारीकरणात भेट, प्रेम, आपुलकी, ओढ यासारख्या भावनांचाच आधार घेतला जातो. भेटवस्तू मागणं किंवा Demand करणं हा काय प्रकार आहे भेटवस्तू या शब्दांत सर्वात महत्त्वाची बाब आहे ती म्हणजे भेट. भेटीतील ओढ, भेटीआधीचं वाट पाहणं, भेटल्यानंतर व्यक्त होणारी आपुलकी, प्रेम, काळजी या सगळ���या बाबींची अनुभूती त्या भेटवस्तुमधून होते. वस्तू म्हणजे केवळ वस्तू नाही त्यामागे आवड आहे, आठवण आहे, साठवण आहे, स्पर्श आहे, भावना आहे, आश्चर्य किंवा सुखद धक्का आहे. एखादी भेटवस्तू देण्यासाठी हवे तितके पैसे खर्च करावेत. पण ज्याला भेटवस्तू देणार आहोत त्याच्यासाठी आणि मग त्या भेटवस्तुसाठी पुरेसा, मुबलक वेळ खर्च करावा. त्या वस्तुंची किंमत करण्यापेक्षा ती किती अमूल्य आहे ही भावना जोपासावी.\nशेवटी अनेक प्रश्न उरतात (जे आपण स्वतःला विचारले पाहिजेत). आपण स्वतःला पुरोगामी म्हणतो किंवा आपण फुले-आंबेडकरांचं नाव घेतो ते कशासाठी आपण सुशिक्षित असूनदेखील देण्या-घेण्याच्या जाळ्यात कसं बरं अडकतो आपण सुशिक्षित असूनदेखील देण्या-घेण्याच्या जाळ्यात कसं बरं अडकतो आजही संस्कृतीच्या नावाखाली आपण एका विशिष्ट दिवशी भेटवस्तू मिळणार्या दुकानांची तोडफोड का करतो आजही संस्कृतीच्या नावाखाली आपण एका विशिष्ट दिवशी भेटवस्तू मिळणार्या दुकानांची तोडफोड का करतो रूढी, परंपरा, पद्धती, मान, सन्मान, प्रतिष्ठा यासारख्या बाबींच्या जोरावर आपली सारासार विचारशक्ती कुंठीत होत आहे, याचा आपण स्वीकार का करू शकत नाही रूढी, परंपरा, पद्धती, मान, सन्मान, प्रतिष्ठा यासारख्या बाबींच्या जोरावर आपली सारासार विचारशक्ती कुंठीत होत आहे, याचा आपण स्वीकार का करू शकत नाही आणि सर्वात शेवटचा प्रश्न म्हणजे, या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी उशीर तर झाला नाही ना\nPrevious article महागड्या शिक्षणाला पर्याय…शिष्यवृत्ती\nNext article सकारात्मक निर्णय आणि सामाजिक न्याय\nप्लेग, करोना, चापेकर आणि रँड…\nकरोना व्हायरस : ७ दिवस सरकारी कार्यालयं बंद राहणार\nविधानसभेत भाजप मात्र स्वतंत्रपणे लढण्याच्या तयारीत : देवगड व सावंतवाडी मतदारसंघावर दावा\nलोकसभा निवडणूका संपल्यानंतर विधानसभा निवडणूका लवकरच होणार आहेत लोकसभेच्या निवडणुकीत भाजपसेना युती असतानाच …\nकाय आहे प्रज्ञा ठाकूरच्या शपथपत्रात \nमित्रांनो, सद्य परिस्थिती वर निराश किंवा नकारात्मक होवू नका.\nIPL 2019 – ८ युवा खेळाडूंना संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.aarogya.com/marathi/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%98%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%80/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%A6/%E0%A4%B8%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%87-%E0%A4%A1%E0%A5%89%E0%A4%95%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%88.html?tmpl=component&print=1&page=", "date_download": "2020-05-29T14:06:32Z", "digest": "sha1:T3K7QLHOLLDSBZTFP4WECX2PPRE6WYPZ", "length": 3995, "nlines": 10, "source_domain": "www.aarogya.com", "title": "सव्वाशे डॉक्‍टरांवर होणार कारवाई - आरोग्य.कॉम - मराठी", "raw_content": "सव्वाशे डॉक्‍टरांवर होणार कारवाई\nस्वाइन फ्लू झालेल्या रुग्णांवर तातडीने उपचार न करणाऱ्या शहर आणि जिल्ह्यातील 125 डॉक्‍टरांवर कारवाई करण्याचे संकेत राज्याचे आरोग्य मंत्री सुरेश शेट्टी यांनी दिले आहेत. डॉक्‍टरांनी उपचारात केलेल्या निष्काळजीपणाबद्दल वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयातर्फे (डीएमईआर) चौकशी करून पुढील कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.\n\"आरोग्य कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्रा'तर्फे \"रक्तदान शिबिरा'चे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ;स्वाइन फ्लूचा गेल्या वर्षी झालेला उद्रेक लक्षात घेऊन, आरोग्य खात्याने या वर्षी सुरवातीपासून खबरदारीच्या उपाययोजना राबविल्या आहेत. त्याला प्रत्येक नागरिकांना सहकार्य केले पाहिजे,'' असे आवाहनही त्यांनी या वेळी केले. ते म्हणाले, ;खासगी डॉक्‍टरांनी स्वाइन फ्लूची लक्षणे असलेल्या रुग्णांवर तातडीने उपचार केले पाहिजेत. त्यांना पहिल्या 48 तासांमध्ये टॅमिफ्लू हे प्रतिबंधात्मक औषध दिले पाहिजे. आरोग्य खात्यातील अधिकाऱ्यांनी मुंबईतील खासगी डॉक्‍टरांच्या बैठकीत अशा सूचना दिल्या आहेत.'' स्वाइन फ्लूच्या रुग्णांवर उपचार करण्यात दिरंगाई करणाऱ्या पुण्यातील 125 डॉक्‍टरांना \"कारणे दाखवा' नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांच्यावर करण्यात येणाऱ्या कारवाईबद्दल ते म्हणाले, 'या सर्वांची \"डीएमईआर'तर्फे चौकशी करण्यात येईल. त्यानंतर त्यांच्यावर कारवाईच्या दृष्टीने पावले टाकली जातील.''\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/water-in-tin-utensils/?vpage=73", "date_download": "2020-05-29T13:53:56Z", "digest": "sha1:JXIN7RV4IIDM4LX26BGNCYLSVW43YW64", "length": 14714, "nlines": 168, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "कथिल पाणी – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ May 29, 2020 ] लॉक डाऊन नंतरचं साहित्यविश्व….\tमहाचर्चा\n[ May 28, 2020 ] घरातील आतंक…नौटंकी (नशायात्रा – भाग ३४)\tनशायात्रा\n[ May 27, 2020 ] सुंदरतेचा आस्वाद (बेवड्याची डायरी – भाग ३३ वा)\tनियमित सदरे\n[ May 25, 2020 ] रेल्वे स्टेशनवरील लुटमार (नशायात्रा – भाग ३३)\tनशायात्रा\n[ May 25, 2020 ] वलयांकितां��्या सहवासात – संगीत सम्राज्ञी बेगम परवीन सुलताना\tनियमित सदरे\nSeptember 4, 2017 अरविंद जोशी आरोग्य\n‘सार्थ भावप्रकाश’ या आयुर्वेदावरील ग्रंथात एक श्लोक आहे. त्याचा अर्थ पुढे देत आहे. ‘कथिल (Tin) हे हलके, रुक्ष, उष्ण असून मधुमेह, कफ, कृमी, पांडुरोग व दम यांचा नाश करते. ते पित्तवर्धक असून डोळ्याला हितकार आहे. ज्याप्रमाणे सिंह हत्तीच्या समुदायाचा नाश करतो त्याप्रमाणे कथिल मधुमेहाचा नाश करते. ते सेवन केले तर सर्व इंद्रिये शुद्ध होऊन देहाला सुख लाभते.’\nहा अर्थ वाचल्यावर एक विचार आला ‘हल्ली बर्याच लोकांना डायबेटीस (मधुमेह) का आहे २०-२५ वर्षांपूर्वी एवढा नव्हता. कारण पूर्वी कलही केलेली भांडी स्वयंपाकासाठी वापरली जात होती. तेव्हा स्टेनलेस स्टील, aluminum, कोटिंग केलेली भांडी नव्हती. पितळ्याच्या भांड्याला कलहीकरून वापरली जात होती.त्यामुळे कलहीच्या भांड्यातील स्वयंपाकामुळे नकळत कथिल धातू शरीराला मिळत होता. आता ती भांडी नसल्याने कथिल शरीराला मिळत नाही. म्हणून मी प्रयोग म्हणून कथिल आणले व स्टीलच्या भांड्यात पाणी घेऊन उकळले आणि ते पाणी पिऊ लागलो. चार दिवसात आम्हा घरातील सर्वांना संडासला साफ होऊ लागली. शरीरातील घन बाहेर फेकली जात आहे अशी जाणीव झाली.\nØ हे पाणी माझेकडे येणाऱ्या एका मुलीला दिले. तिलापण तसाच अनुभव आला आणि तिच्या पिंपल्स कमी झाल्या.\nØ एका बाईंचे पोट बेंबीखाली मोठे झाले होते.पोट कडक झाल्याने त्यांना खाली वाकता येत नव्हते. मी त्यांना कलहीच्या भांड्यात पाणी उकळून पिण्यास सांगितले. एक महिन्यांनी त्या भेटल्यावर मला म्हणाल्या, “मला संडासला साफ होते आहेच आणि पोट हि मऊ झाले आहे त्यामुळे मी आता पुढे वाकू शकते.” या बाईंची तीन मोठी ऑपरेशन्स झाली आहेत.\nØ माझ्या पत्नीला डायबेटीस आहे. हे पाणी प्यायला सुरवात केल्यापासून पत्नीच्या शौचात फरक पडलाच परंतु पूर्वी चार जिने चढताना तिसरा जिना चढल्यावर थांबत असे, आता न थांबता जिना चढते. मधुमेह चेक केल्यावर १०० ने कमी झाला.\nगेली सतरा वर्षे मी पितळी पट्टीला दोन्ही बाजूला कल्हई करून लोकांना देत आहे व ती पट्टी स्टीलच्या पातेल्यात एक लिटर पाण्यात उकळून गार केलेले पाणी पिऊन त्यांना फायदा झाल्याचे अनेकांनी सांगीतले आहे.\n(आमच्या पूर्वजांनी ह्या माहिती पासून त्यांनी समाजाचे हित बघितले स्वतःपैसा केला नाही म्हणून ��े अडाणी होते का\nअरविंद जोशी हे naturopathy & pranik healing चे गाढे अभ्यासक आहेत. त्यांचा फुलांवरही खूप अभ्यास आहे. ४० वर्षाचा त्यांचा अनुभव आहे. आज वयाची ७० वर्षें असुनही मुद्दाम what's app शिकून घेतले आहे. सेवाभाव म्हणून ते WhatsApp ग्रुपसाठी काम करतात.\nWhats app वर लेख वाचला. मी कथिल आणले आणि सुरू केले, मला जास्त चांगला फायदा झाला. उपयुक्त माहिती दिल्याबद्दल आभार.\nकोणाला कथिल पाहिजे असल्यास मला फोने करावा.\nमी पुण्यात राहतो माझा फोन no. 9850661902आहे माला कथिल हवे आहे तरी कथिल कुठे मिळेल तें कृपया सांगाल का\nमला कंदिलांची पार्टी मिळेल काकिंवा माझ्याकडं कथिल आहे ते उकळून पाणी पिऊ शकतो का\nकथिल मला डोंबिवलीत मिळू शकेल का\nआपला लेख अत्यंत महत्त्वपूर्ण व जुन्या गोष्टींचे महत्त्व कसे कालातीत आहे ते समर्थपणे विशद करणारा आहे.\nमला ही कथिल धातूची पट्टी कशी मिळू शकेल\nमाझा मो क्र ९८६९६४९९५४\nठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...\nमुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...\nमुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...\nमहाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...\nलॉक डाऊन नंतरचं साहित्यविश्व….\n (नशायात्रा – भाग ३४)\n (बेवड्याची डायरी – भाग ३३ वा)\n (नशायात्रा – भाग ३३)\nवलयांकितांच्या सहवासात – संगीत सम्राज्ञी बेगम परवीन सुलताना\nआत्मकेंद्रीत वृत्तीला लगाम.. (बेवड्याची डायरी – भाग ३२ वा)\nइंदिरा गांधी यांची हत्या.. जाळपोळ.. लुटमार (नशायात्रा – भाग ३२)\nझडती.. कडक तपासणी – (बेवड्याची डायरी – भाग ३१ वा)\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\nerror: कॉपी कशाला करता लेखकाला लिहायलासुद्धा कष्ट पडतात.. चोरी कशाला करायची लेखकाला लिहायलासुद्धा कष्ट पडतात.. चोरी कशाला करायची ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.timesnowmarathi.com/india-news-international/article/haryana-thief-500-theft-court-announced-10-year-imprisonment-crime-news-india/249861", "date_download": "2020-05-29T13:55:48Z", "digest": "sha1:F3CV6TIHXEX2XOCFFFNXD2MHCLBOFMJP", "length": 9794, "nlines": 75, "source_domain": "www.timesnowmarathi.com", "title": " Haryana thief 500 theft court announced 10 year imprisonment crime news India ५०० रुपये लुटणाऱ्याला न्यायालयाने सुनावली १० वर्षांची शिक्षा आणि २५,००० रुपये दंड", "raw_content": "\nलोकल ते ग्लोबल लोकसभा निवडणूक २०१९ गावगाडा\nव्हायरल झालं जी काम-धंदा टेक इट EASY तब्येत पाणी लाइफफंडा धर्म-कर्म-भविष्य\nक्लिकक्लिकाट बघा की राव टाइम्सच्या हेडलाइन्स Live Tv ताजंतवानं ट्रेंडिंग झालं जी\nलोकल ते ग्लोबल >\n५०० रुपये लुटणाऱ्याला न्यायालयाने सुनावली १० वर्षांची शिक्षा आणि २५,००० रुपये दंड\n५०० रुपये लुटणाऱ्याला न्यायालयाने सुनावली १० वर्षांची शिक्षा आणि २५,००० रुपये दंड\nहरियाणातील मानेसर येथे एका व्यक्तीकडून ५०० रुपये लुटणाऱ्या आरोपीला न्यायालयाने १० वर्षांची शिक्षा सुनावली आहे. यासोबतच २५,००० रुपयांचा दंड ही भरण्यास सांगितलं आहे. पाहा काय आहे संपूर्ण प्रकार...\n५०० रुपये लुटणाऱ्याला १० वर्षांचा कारावास, २५,००० रुपये दंड |  फोटो सौजन्य: Getty Images\nगुरूग्राम: हरियाणातील मानेसर जिल्ह्यातील एका कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला लुटणाऱ्या दोन आरोपींना न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. ही संपूर्ण घटना कळाल्यावर कदाचित तुम्हालाही आश्चर्य वाटेल. मिळालेल्या माहितीनुसार, अनुप शर्मा (२८ वर्षे) आणि कुलदीप (२२ वर्षे) या दोन आरोपींनी २०१७मध्ये एका फॅक्ट्री कर्मचाऱ्याला लुटलं होतं. आरोपींनी या कर्मचाऱ्याकडे असलेले ५०० रुपये घेऊन पळ काढला होता. आता या प्रकरणी न्यायालयाने आरोपींना शिक्षा सुनावली आहे.\nसेशन्स कोर्टाने दोन्ही आरोपींना १० वर्षांचा कारावास आणि २५,००० रुपये प्रत्येकी दंड सुनावला आहे. दोन्ही आरोपींना शनिवारी न्यायालयात हजर केलं असता न्यायलयाने ही शिक्षा सुनावली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ५०० रुपयांची चोरी करण्याची ही घटना २३ जुलै २०२७ रोजी घडली होती. त्या दिवशी दुपारच्या सुमारास पीडित राजेश सिंह हे मानेसर येथील आपल्या कंपनीतून घरी परतत होते. त्याच दरम्यान अनुप आणि कुलदीप या दोघांनी राजेश यांना रोखलं आणि त्यांच्याकडील पैसे लुटले. आरोपींनी राजेश सिंह याच्याकडे असलेले ५०० रुपये आणि त्याचं निवडणूक ओळखपत्र दोन्ही घेतलं.\nया घटनेनंतर राजेशने पोलिसांना सांगितले की, दोन्ही आरोपींनी त्याच्याकडील पैसे घेतल्यानंतर मारहाण केली. यानंतर राजेशने आराडा-ओरड करण्यास सुरुवात केली. त्याच दरम्यान तेथे पोलिसांची एक गाडी आली आणि ���ग आरोपींनी घटनास्थळावरुन पळ काढला. काही अंतरावर पाठलाग केल्यानंतर पोलिसांनी आरोपींना पकडलं.\nSocial Media: सोशल मीडियावरून लावला तब्बल ६.४ लाखांना चुना\nSuicide Attempt on Facebook live : हरियाणात फेसबुक LIVE करून आत्महत्येचा प्रयत्न\nगर्लफ्रेंडने दुर्लक्ष केलं म्हणून त्याने झाडली गोळी\nपोलिसांनी आरोपीं विरोधात मानेसर पोलीस ठाण्यात आयपीसी ३९७ बी आणि ३४ अंतर्गत गुन्हा दाखल केला. शनिवारी या प्रकरणी न्यायालयाने आरोपींना शिक्षा सुनावली. नागरिकांना लुटण्याच्या वाढत्या घटनांनंतर लक्षात घेत हरियाणा सरकारने २०१५ साली कायद्यात बदल करत कडक कायदा केला. नव्या कायद्या अंतर्गत आरोपीला कमीत कमी ५ वर्षांची शिक्षा आणि २५,००० रुपयांचा दंड ठोठावला जाऊ शकतो.\nताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.\nPM Modi : लॉकडाऊन ४.०ची मोदींकडून घोषणा, १८ पासून लागू होणार\nCoronavirus in India LIVE News: भारतात आतापर्यंत २८ केस पॉझिटिव्ह, पीएम मोदी, शहा नाही साजरी करणार होळी\nDelhi violence: कपिल मिश्राच्या रॅलीमध्ये टाइम्स नाऊच्या महिला रिपोर्टरशी गैरवर्तणूक, प्रश्नावर भडकली समर्थक\nAmit Shah at Times Now Summit 2020: सीएए, एनपीआरला घाबरण्याची गरज नाही - अमित शहा\nTimes Now Summit 2020: या ठिकाणी पाहा टाइम्स नाऊ समिट LIVE\nप्रसिद्ध ज्योतिषी बेजान दारूवाला यांचं निधन\nयंदाचा पायी दिंडी सोहळा रद्द, पाहा काय झाला निर्णय\nचक्क ग्रामपंचायतीतचं अधिकाऱ्यांची दारू पार्टी\nराज्य सरकार लवकरच आर्थिक पॅकेज जाहीर करणार - अजित पवार\nमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केल्यावर मोदींना भेटले अमित शहा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://vidarbhakranti.com/?m=20200517", "date_download": "2020-05-29T14:31:41Z", "digest": "sha1:ZHXK7OWYY7I2DNLLRNOSEFTIE4KB4HQ7", "length": 10913, "nlines": 88, "source_domain": "vidarbhakranti.com", "title": "May 17, 2020 4:08 pm – विदर्भ क्रांती", "raw_content": "\nआदिवासी विद्यार्थी संघाकडून व्येंकटापूर येथील गोरगरिबांना जीवनावश्यक वस्तूंचे किट्स वाटप\nआदिवासी विद्यार्थी संघाचं प्रयत्नाने मृत महिलेचा शव पोहोचला घरी\nस्थानिकांचे जीवनमान सुधारण्यासाठी दुग्ध व्यवसायाला चालना द्या… मंत्री सुनील केदार\nसिरोंचा तालुक्यातील बी.एस.एन.एल.ची इंटरनेट सेवा ठरली कुचकामी \nतालुका स्तरावर आदिवासी विकास मंडळ खरेदी करणार मका\nभामरागड तालुक्यात नक्षल चकमकीत पीएसआय सह एक पोलीस शिपाई शहीद ….तीन जवान जखमी\nविदर्भक्रांती न्यूज���ेटवर्क….. नक्षल चकमकीत पीएसआयसह एक शिपाई शहीद; ३ जवान जखमी गडचिरोली,ता.१७: नक्षल्यांनी लावलेल्या अॅम्बूशमध्ये आज पोलिस उपनिरीक्षक धनाजी होनमने(३०) व शिपाई किशोर आत्राम हे शहीद झाले. भामरागड तालुक्यातील कोठी पोलिस ठाण्यांतर्गत आलदंडी-गुंडुरवाही गावानजीकच्या जंगलात आज सकाळी ही चकमक झाली. या चकमकीत तीन जवान जखमी झाले असून, एकाची प्रकृती गंभीर आहे.आज सकाळी ७ वाजताच्या सुमारास […]\nमाजी आमदार दिपक दादा आत्राम व जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांच्या हस्ते गोरगरिबांना अन्नधान्य किटचे वाटप\nविदर्भक्रांती न्यूजनेटवर्क आदिवासी विद्यार्थी संघटनेचे नेते तथा अहेरी विधानसभेचे माजी आमदार श्री.मा.दिपकदादा आत्राम तसेच जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मा.अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते गरजू नागरिकांना अन्नधान्य किटचे वाटप अहेरी : कोरोना covid-१९ विषाणू चा प्रादुर्भाव संपूर्ण जगात सुरू आहेत. या महामारीचा सामना करण्यासाठी भारत सरकारने लाकडाऊन सुरू केला असून कुणीही बाहेर न पडता घरी राहण्याची विनंती केली […]\nआपला विदर्भ छत्तीसगड ताज्या घडामोडी तेलंगणा देश महाराष्ट्र मुलाखत राशिभविष्य रोजगार वार्ता संपादकीय\nअंजली तेंडुलकर अहमदनगरच्या शेतकऱ्यांमध्ये, सेंद्रिय शेतीला भेट\nहमदनगर : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सामाजिक उपक्रमात अग्रेसर आहे. आपल्या खासदार निधीतून त्याने अनेक ठिकाणी निधी दिलाय. मात्र त्याची पत्नी अंजली तेंडुलकर यांनीही त्याच्या पावलावर पाऊल टाकलं आहे. अंजली यांनी अहमदनगर जिल्ह्यातील सेंद्रिय शेतीची पाहणी करुन शेतकर्‍यांच्या मदतीसाठी हात पुढे केला. अंजली यांच्या स्नेही क्लिया इथे सेंद्रिय शेतीचा प्रचार आणि प्रसार करत आहेत. अंजली […]\nकरवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर परिसर पूर्ण प्लास्टिकमुक्त झाला आहे\nमंगळवेढ्याच्या स्पेशल हुरडा पार्ट्याना सुरुवात\nअमेरिकेचा पाकवर ड्रोन हल्ला, हक्कानीचा म्होरक्या ठार\nप्रीती झिंटांच्या संघात पोहोचला काश्मीरचा क्रिस गेल, लगावतो १००-१००मीटर लांब षटकार\nमुंबई : जम्मू-काश्मीरचा क्रिकेटर परवेझ रसूल आणि मध्यमगती गोलंदाज उमर नजीर यांना यंदाच्या आयपीएलच्या लिलावात कोणी विकत घेतले नाही. मात्र मंजूर अहमद डारला पहिल्यांदा आयपीएलमध्ये प्रवेश मिळाला. मंजूरला किंग्ज इलेव्हन पंजाबने १० लाख रुपय���ंना विकत घेतले. मंजूरने मुलाखतीत म्हटले होते, माझे लक्ष्य सध्या आयपीएल इतकेच आहे. गेल्या वर्षी पुणे वॉरियर्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्याकडून खेळलेल्या […]\nउद्या भारत-पाकिस्तान सेमीफायनल रंगणार, पाहा किती वाजता सुरु होणार मॅच\nएनआयएसाठी ‘मोस्ट वॉ़न्टेड’ अब्दुल मुश्ताक कुरेशीला अटक\nमुंबई : मुंबईतील २००६ रेल्वे ब़ॉम्बस्फोटाचा आरोपी इंडियन मुजाहिद्दीन या अतिरेकी संस्थेचा सभासद असलेल्या अब्दुल मुश्ताक कुरेशीला दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने अटक केली आहे. दरम्यान या दहशतवाद्यावर NIA ने ४ लाखांचे बक्षीस ठेवलं होतं. तर इंटरपोलने सुद्धा कुरेशीविरोधात विरोधात रेड कॉर्नर नोटीस काढली होती. अब्दुल कुरेशी हा बॉम्ब बनविण्यात एक्स्पर्ट अब्दुल कुरेशी हा बॉम्ब बनविण्यात […]\nशिर्डीत बनावट व्हीआयपी पास बनवून भाविकांची लूट\nया इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो गडचिरोली न्यायालयाअंतर्गत मर्यादित राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/indian-air-force", "date_download": "2020-05-29T14:43:25Z", "digest": "sha1:QZGCNJVUUHT6BAS567L2YCZGNGEQPA5R", "length": 5634, "nlines": 88, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nभारतात दहशतवादी हल्ला झाल्यास पाकला धडकी भरायलाच हवीः हवाई दल प्रमुख\n'चिता' हेलिकॉप्टरचं एक्सप्रेस-वेवर एमर्जन्सी लॅन्डिंग\n हवाई दलाचे तीन जवान क्वारंटाइन\nहवाई दलाचे तीन जवान क्वारंटाइन; चौकशी सुरू\nइराणमधील भारतीयांना घेऊन हवाईदलाचं सी-१७ भारतात\nकरोनाः भारतीयांना आणण्यासाठी इराणला विमान रवाना\nमिग २१ उड्डाण, मिळाला 'नारी शक्ती सन्मान'\nलष्कर प्रमुखांनी महात्मा गांधींना वाहिली श्रद्धांजली\nविमानाचं एक्स्प्रेस वेवर लँडिंग; पंख्याचा चक्काचूर\nलेह लडाखः हवाईदलाचे १२ हजार फुटांवर बचावकार्य\nनोटाबंदीत हवाई दलाने ६२५ टन नोटा पोहोचवल्या : बीएस धानोआ\nपाहाः सुखोई-३०, राफेलची आकाशात प्रात्यक्षिके\nकारगिल हिरो 'मिग २७'ला '���सा' दिला निरोप\nरणभूमीवरचा 'बहाद्दूर' निवृत्त होणार, 'मिग २७'चं आज शेवटचं उड्डाण\n'मिग-२७' विमानांचं युग संपणार, उद्या अखेरचं उड्डाण\nविजय दिनानिमित्त नॅशनल वॉर मेमोरियलला मानवंदना\nदामिनी देशमुख बनणार फ्लाइंग ऑफिसर\nमोबाइल गेमिंगचे अनोखे विश्व\n वायू दलाचा गेम गुगल अवॉर्ड्स यादीत\nमोबाइल गेमिंगचे अनोखे विश्व\nमोबाइल गेमिंगचे अनोखे विश्व\nसंरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी हवाई दल अधिकाऱ्यांना संबोधित केले\nमोबाइल गेमिंगचे अनोखे विश्व\nभारतीय हवाई दलाच्या गेमवर गुगल फिदा; 'बेस्ट गेम'साठी शिफारस\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://ramprahar.com/17738/", "date_download": "2020-05-29T12:23:24Z", "digest": "sha1:3DC6RCBDPWTKZ736AAY67SURQMD7WRBO", "length": 16441, "nlines": 124, "source_domain": "ramprahar.com", "title": "धरणांच्या सुरक्षेबाबत हलगर्जीपणा नको - RamPrahar - The Panvel Daily Paper", "raw_content": "\nमुंबई – नवी मुंबई\nपोलादपूरमध्ये अर्धा-पाऊण किलोचे पेरू\nरायगडात नवीन 87 विंधण विहिरी\nधूळ वाफेच्या पेरणीला सुरुवात\nमुरूडमध्ये पर्स चोरांना अटक\nकर्जतमधील पुलांची कामे प्रगतिपथावर\nआमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्या हस्ते गोरगरिबांना भाजपतर्फे अन्नदान\nरायगडात 56 रुग्ण वाढले; दोघांचा मृत्यू\nलोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर\nHome / महत्वाच्या बातम्या / धरणांच्या सुरक्षेबाबत हलगर्जीपणा नको\nधरणांच्या सुरक्षेबाबत हलगर्जीपणा नको\nरत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरण फुटून 24 जणांचा बळी गेला. त्यानंतर सर्व यंत्रणा खडबडून जागी झाली आणि धरणांची पाहणी करून अहवाल मागविण्यात आले. संपूर्ण कोकणातील धरणांचा सर्व्हे करण्यात आला. रायगड जिल्ह्यातील धरणांचादेखील सर्व्हे करण्यात आला. जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेल्या अहवालानुसार सर्व धरणे सुरक्षित आहेत. जिल्ह्यातील काही धरणांना गळती लागली आहे. काही धरणांची पडझड झाली आहे, असे हा अहवाल म्हणतोय. तरीदेखील या धरणांना धोका नाही, असेही म्हणतोय. त्यामुळे या अहवालावर किती विश्वास ठेवावा हा प्रश्नच आहे.\nरत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरणफुटीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील धरणा��ची पाहणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी जलसंपदा विभाग आणि जिल्हा परिषद प्रशासनाला दिले होते. यासंदर्भात पाटबंधारे विभाग, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद, जिल्हा जलसंधारण अधिकारी, मृदा व जलसंधारण विभाग या सर्व यंत्रणांनी जिल्ह्यातील धरणांची पाहणी केली. जिल्ह्यात काळ प्रकल्प व हेटवणे प्रकल्प हे दोन मध्यम प्रकल्प असून 49 लघू पाटबंधारे योजना व 36 पाझर तलाव आहेत. हे सर्व सुरक्षित असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. सरकार कागदावर चालते. सरकारी यंत्रणांनी पाहणी करून अहवाल सादर केला म्हणजे त्यावर सरकारला विश्वास ठेवावाच लागेल, परंतु त्या परिसरात राहणारी जनता त्यावर विश्वास ठेवायला तयार नही. उदाहरणच द्यायचे झाले तर अलिबाग तालुक्यातील उमटे धरणाचे देता येईल. या धरणाच्या सांडव्याची भिंत फुटण्याच्या स्थितीत आहे. आज जरी ही भिंत सुरक्षित वाटत असली तरी ती फुटण्याचीच शक्यता आहे. सध्या या तलावात 50 टक्के पाणीसाठा झाला आहे. जर हे धरण पूर्ण क्षमतेने भरले तर या भिंतीला धोका निर्माण होऊ शकतो, असे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. तरीदेखील या धरणाच्या सांडवा भिंतीचे व खालील बाजूस असलेल्या वाफा भिंतीत किरकोळ दगड निघाले असले तरी धरणास कोणताही धोका नाही, असे अहवालात म्हटले आहे. उमटे धरणाच्या सांडव्याच्या भिंतीची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी येथील ग्रामस्थ गेली चार वर्षे करीत आहेत, परंतु त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.\nरायगड जिल्ह्यात मृदा व जलसंधारण विभागाची साई , तळा तळेगाव, पहूर, देवळे, खरसई, मांडला, पाषाणे ता. कर्जत, विन्हेरे, रातवड, मेंढाण अशी 10 धरणे आहेत. ही सर्व धरणे सुस्थितीत असल्याचे अहवालात नमूद आहे. पोलादपूर तालुक्यातील देवळे धरणातून गळती सुरू असल्याचे अहवालात म्हटले आहे. तरीही धरण निर्धोक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. हे धरण बांधून बरीच वर्षे झाली आहेत, परंतु त्यातून पाण्याची गळती होत असल्यामुळे या धरणात पाण्याचा साठा होत नाही. या धरणापासून गावाला धोका आहे. त्यामुळे त्याची दुरूस्ती करावी, अशी देवळे ग्रामस्थांची मागणी आहे, पण त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. हेटवणे मध्यम प्रकल्पांतर्गत पन्हळघर लघू पाटबंधारे योजना येथेही निचरा चर्‍यातून गळती\nहोत असल्याचे अहवालात नमूद केले आहे, पण तरीही दोन्ही धरणे सुरक्षित असल्याचे नमूद करण्यात आले आहे. धरणेगळताहेत तरी ती सुरक्षित आहेत असे कसे म्हणता येईल.\nशासकीय यंत्रणांनी जिल्ह्यातील सर्व धरणे सुरक्षित असल्याचे म्हटले असले तरी काही धरणांच्या बाबतीत हे शंभर टक्के खरे नाही. देवळे व उमटे धरणांबाबत ग्रामस्थ जे सांगत आहेत त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरणाबाबत तेथील ग्रामस्थ तक्रारी करीत होते. धरणाला भेगा पडल्या आहेत. भिंतीतून पाणी झिरपते, असे तेथील ग्रामस्थ सांगत होते. लेखी तक्रारी केल्या होत्या, परंतु आम्ही शहाणे असे समजून अधिकार्‍यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आणि 24 जणांचा बळी गेला. गाव उद्ध्वस्त झाले. आम्हालाच समजते आणि ग्रामस्थांना समजत नाही असे समजून चालणार नाही. ग्रामस्थांचेदेखील सरकारी यंत्रणांनी ऐकले पाहिजे. नाहीतर काय परिणाम होतो हे तिवरे धरणाने दाखवून दिले आहे.\nजलसंपदा विभाग आणि जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने रायगडमधील सर्व धरणे सुरक्षित असल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाला सादर केला आहे, परंतु काही धरणांना गळती लागली आहे, असेही या अहवालात म्हटले आहे. त्यामुळे धरणे सुरक्षित आहेत असे असले तरी गळती होतेय, असे म्हटल्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. भविष्यात यातून धोका निर्माण होऊ शकतो. या अहवालात धरणांमधून गळती होतेय, असे म्हटलेय, पण ही गळती का होत आहे याची कारणे दिली नाहीत. त्यामुळे ज्या धरणांना गळती लागली, ती कशामुळे लागली हे शोधून त्यावर वेळीच योग्य ती उपाययोजना करणे आवश्यक आहे. धरणे सुरक्षित आहेत, असे म्हणून त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. धरणांच्या सुरक्षेबाबत हलगर्जीपणा नको. धरणांच्या सुरक्षेबाबतच्या प्रश्नावर उदासीन राहून चालणार नाही.\nNext फुंडे हायस्कूलचा दिंडी सोहळा\nपोलादपूरमध्ये अर्धा-पाऊण किलोचे पेरू\nरायगडात नवीन 87 विंधण विहिरी\nधूळ वाफेच्या पेरणीला सुरुवात\nमुरूडमध्ये पर्स चोरांना अटक\nमुरूड : प्रतिनिधी – मोबाइल असलेली पर्स चोरल्याप्रकरणी दोन जणांना मुरूड पोलिसांनी अटक केली असून, …\nपोलादपूरमध्ये अर्धा-पाऊण किलोचे पेरू\nरायगडात नवीन 87 विंधण विहिरी\nधूळ वाफेच्या पेरणीला सुरुवात\nमुरूडमध्ये पर्स चोरांना अटक\nकर्जतमधील पुलांची कामे प्रगतिपथावर\nरायगड सुरक्षा मंडळात एक हजार सुरक्षा रक्षकांची होणार भरती\nकर्जतमध्ये राष्ट्रवादीच्या संवाद सभेचा फज्जा\nतटकरेंवर भरवसा नाही, नाईलाज म्हणून पाठिंबा\nरामशेठ ठाकूर राष्ट्रवादीत जाणार असल्याचे वृत्त निराधार आणि खोडसाळच\nपाकिस्तानी मसाल्यांच्यावर व्यापार्यांची बंदी\nआज नरेंद्र मोदी घेणार पंतप्रधानपदाची शपथ; मान्यवरांच्या स्वागतासाठी राष्ट्रपती भवन सज्ज\n1101 आदिवासी जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा\nआता सामना ऑस्ट्रेलियाशी; आजपासून वन-डे मालिका\nपोलादपूरमध्ये अर्धा-पाऊण किलोचे पेरू\nरायगडात नवीन 87 विंधण विहिरी\nधूळ वाफेच्या पेरणीला सुरुवात\nमुरूडमध्ये पर्स चोरांना अटक\nकर्जतमधील पुलांची कामे प्रगतिपथावर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://washim.gov.in/notice/%E0%A4%AE%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2/", "date_download": "2020-05-29T12:12:41Z", "digest": "sha1:GCEXB2MASTXG225RBU75MIRYLIOTTZ3Z", "length": 4288, "nlines": 87, "source_domain": "washim.gov.in", "title": "मा. जिल्हा/ दिवाणी न्यायालयाने दिलेले आदेशानुसार भूसंपादन न्यालयीन प्रकरणांची सविस्तर यादी. | District Washim | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nएसटीडी आणि पिन कोड\nमा. जिल्हा/ दिवाणी न्यायालयाने दिलेले आदेशानुसार भूसंपादन न्यालयीन प्रकरणांची सविस्तर यादी.\nमा. जिल्हा/ दिवाणी न्यायालयाने दिलेले आदेशानुसार भूसंपादन न्यालयीन प्रकरणांची सविस्तर यादी.\nमा. जिल्हा/ दिवाणी न्यायालयाने दिलेले आदेशानुसार भूसंपादन न्यालयीन प्रकरणांची सविस्तर यादी.\nमा. जिल्हा/ दिवाणी न्यायालयाने दिलेले आदेशानुसार भूसंपादन न्यालयीन प्रकरणांची सविस्तर यादी.\nमा. जिल्हा/ दिवाणी न्यायालयाने दिलेले आदेशानुसार भूसंपादन न्यालयीन प्रकरणांची सविस्तर यादी.\n© कॉपीराइट जिल्हा वाशीम , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: May 19, 2020", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/photos/bollywood/mtv-roadies-rising-winner-shweta-mehta-share-her-sexy-and-bold-picture-ram/?utm_source=Lokmat.com&utm_medium=photos_rhs_widget", "date_download": "2020-05-29T13:45:08Z", "digest": "sha1:5COAMS4MGNMM2DMVBTRBWMT3RGLC4A6Q", "length": 25276, "nlines": 386, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Hotness alert: हिच्यावर सगळेच फिदा, कोण आहे ही हॉट बाला? - Marathi News | mtv roadies rising winner shweta mehta share her sexy and bold picture-ram | Latest bollywood News at Lokmat.com", "raw_content": "गुरुवार २८ मे २०२०\nचेअरमन सत्यशील शेरकरांनी सांगितलं मारहाण प्रकरणातील नेमंक राज'कारण'\n१५ जूनपासून शाळा नकोच... \nCoronaVirus News: झोपेचे सोंग घेतलेल्या केंद्राने आतातरी जागे व्हावे, बाळासाहेब थोरातांचा मोदी सरकारला टोला\n'रिअल इस्टेट सेक्टर बिघडण्याच्या स्थितीत; अर्थव्यवस्थेच्या महत्त्वाच्या क्षेत्राकडे लक्ष द्या'\n६० दिवसात मध्य रेल्वेची १.४२ लाख वॅगनद्वारे जीवनावश्यक वस्तूचा पुरवठा\nकरिश्मा कपूरच्या नवऱ्याने तिचा या गोष्टीसाठी केला होता सौदा, कारण वाचून व्हाल हैराण\nगोविंदाने ४९ व्या केले होते दुसरे लग्न, त्याच्या या दुसऱ्या पत्नीचे नाव वाचून बसेल तुम्हाला धक्का\nKBCमध्ये 19 वर्षांपूर्वी 1 कोटी रुपये जिंकणारा मुलगा आता बनलाय आयपीएस अधिकारी\nअभिनेत्री पूजा हेगडेचे Instagram अकाऊंट हॅक, मध्यरात्री ट्विट करत फॅन्सना म्हणाली...\nसासऱ्यांच्या अंत्ययात्रेला काजोलला झाले होते अश्रू अनावर, त्यांच्यासोबत होते खास नाते\nकेस कापताना आता अशी घेतली जातीये खबरदारी\nरेल्वेचा पुन्हा अनागोंदी कारभार\n१५ जूनपासून शाळा नाही शैक्षणिक वर्षं सुरू होणार\n10च्या विद्यार्थ्यांना 'असे' मिळणार भूगोलाचे गुण\nकोरोनासोबत जगताना घरीच्याघरी 'अशी' सुरक्षितता बाळगाल; तरच इन्फेक्शनपासून लांब राहाल\ncoronavirus: लॉकडाऊनचे निर्बंध शिथील झाल्यावर घराबाहेर पडताना अशी घ्या स्वतची काळजी, अन्यथा...\nकोरोनाच्या स्पाईक प्रोटीनला नष्ट करण्यास प्रभावी ठरेल 'ही' लस; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया\n'ही' जीन्स असलेल्या लोकांना कोरोना विषाणूंचा धोका जास्त; संशोधनातून खुलासा\nCoronavirus : वस्तू किंवा सरफेसला हात लावल्यावर कोरोना पसरण्याबाबत नवा खुलासा, वाचा काय सांगते नवीन गाईडलाइन...\nट्वेंटी-20 वर्ल्ड कप संदर्भात आयसीसीच्या बैठकीत घेतला महत्त्वाचा निर्णय\nकल्याण डोंबिवलीत आज कोरोनाचे २९ नवे रुग्ण; एकूण रुग्णांची संख्या ९११ वर\nएकतर्फी प्रेमातून युवकाने भावाच्या मेहुणीवर कुऱ्हाडीने सपासप वार करून केली हत्या\nवसई-विरार शहरात ३९ नवे कोरोना रुग्ण सापडले; संख्या पोहोचली ६४२ वर\nयवतमाळमध्ये आणखी दहा कोरोना पॉझिटिव्ह; बाधितांचा आकडा २४ वर\nभंडारा जिल्ह्यात कोरोनाचे ५ रुग्ण वाढले; एकूण रुग्ण संख्या २४ वर\nउल्हासनगरातील सम्राट अशोकनगर कोरोना हॉटस्पॉट; आज सापडले २६ नवे रुग्ण, एकूण संख्या २७२ वर\nराज्यातील कोरोनाबाधि��� पोलिसांचा आकडा २ हजार ९५ वर; आतापर्यंत २२ पोलिसांचा मृत्यू\nवसई- संतप्त तरुणीची महिला पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण; दंडावर घेतला चावा\nगोवा येथे ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये होणारी 36 वी राष्ट्रीय स्पर्धा स्थगित, आयओएचे अध्यक्ष नरेंद्र बात्रा यांची माहिती\nनवी मुंबई महानगरपालिकेच्या सहाय्यक वैद्यकीय अधिकाऱ्यास कोरोनाची लागण\nमहाराष्ट्र, गुजरात, तमिळनाडू, मध्य प्रदेश, राजस्थानातून येणाऱ्या विमानांना, रेल्वे गाड्यांना, वाहनांना कर्नाटकात नो एंट्री\nमान्सून १ जून रोजी केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता; किनारपट्टीवर मान्सूनसाठी अनुकूल स्थिती\nगडचिरोली: जिल्ह्यातील 28 पैकी 5 रुग्ण कोरोनामुक्त, एकही मृत्यू नाही\nदोन दिवसांत Zoom अ‍ॅप अपडेट करा, अन्यथा सहन करावा लागेल मनस्ताप\nट्वेंटी-20 वर्ल्ड कप संदर्भात आयसीसीच्या बैठकीत घेतला महत्त्वाचा निर्णय\nकल्याण डोंबिवलीत आज कोरोनाचे २९ नवे रुग्ण; एकूण रुग्णांची संख्या ९११ वर\nएकतर्फी प्रेमातून युवकाने भावाच्या मेहुणीवर कुऱ्हाडीने सपासप वार करून केली हत्या\nवसई-विरार शहरात ३९ नवे कोरोना रुग्ण सापडले; संख्या पोहोचली ६४२ वर\nयवतमाळमध्ये आणखी दहा कोरोना पॉझिटिव्ह; बाधितांचा आकडा २४ वर\nभंडारा जिल्ह्यात कोरोनाचे ५ रुग्ण वाढले; एकूण रुग्ण संख्या २४ वर\nउल्हासनगरातील सम्राट अशोकनगर कोरोना हॉटस्पॉट; आज सापडले २६ नवे रुग्ण, एकूण संख्या २७२ वर\nराज्यातील कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा २ हजार ९५ वर; आतापर्यंत २२ पोलिसांचा मृत्यू\nवसई- संतप्त तरुणीची महिला पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण; दंडावर घेतला चावा\nगोवा येथे ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये होणारी 36 वी राष्ट्रीय स्पर्धा स्थगित, आयओएचे अध्यक्ष नरेंद्र बात्रा यांची माहिती\nनवी मुंबई महानगरपालिकेच्या सहाय्यक वैद्यकीय अधिकाऱ्यास कोरोनाची लागण\nमहाराष्ट्र, गुजरात, तमिळनाडू, मध्य प्रदेश, राजस्थानातून येणाऱ्या विमानांना, रेल्वे गाड्यांना, वाहनांना कर्नाटकात नो एंट्री\nमान्सून १ जून रोजी केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता; किनारपट्टीवर मान्सूनसाठी अनुकूल स्थिती\nगडचिरोली: जिल्ह्यातील 28 पैकी 5 रुग्ण कोरोनामुक्त, एकही मृत्यू नाही\nदोन दिवसांत Zoom अ‍ॅप अपडेट करा, अन्यथा सहन करावा लागेल मनस्ताप\nAll post in लाइव न्यूज़\nHotness alert: हिच्यावर सगळेच फिदा, कोण आहे ही हॉट बाला\nHotness alert: हिच���यावर सगळेच फिदा, कोण आहे ही हॉट बाला\nपाहा फोटो, हटणार नाही नजर\nसध्या सोशल मीडियावर याच मुलीच्या फोटोंची चर्चा आहे. या मुलीचे नाव श्वेता मेहता असून तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.\n2017 साली एमटीव्ही रोडीजच्या 14 व्या सीझनची विनर राहिलेल्या श्वेताने इन्स्टाग्राम अकाऊंटवर एकापेक्षा एक हॉट फोटो शेअर केले आहेत.\nसमुद्रकिना-यावरच्या तिच्या फोटोंनी चाहत्यांना खल्लास केले आहे.\nश्वेता एमटिव्ही रोडीजची विनर आहे.\nश्वेता सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.\nश्वेता तिचे हॉट आणि सेक्सी फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.\nश्वेताच्या इन्स्टाग्रामवर तिचे फॅन्स तिला मोठ्या संख्येने फॉलो करतात.\nश्वेताचा हा बोल्ड अंदाज तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडतो.\nश्वेताचा ड्रेसिंग सेन्सही नेहमीच चर्चेत असतो.\nश्वेताला टॅटूची प्रचंड आवड आहे.\nवर्कआऊट करतानाचे फोटो, व्हिडीओही ती शेअर करते.\nश्वेताने बढो बहू या मालिकेत देखील काम केले होते.\n लॉकडाउनमध्ये कुकिंग करतानाही शर्लिन चोप्रा दिसतेय BOLD, पहा तिचे फोटो\nभोजपुरीच्या ‘राणी’वर फिदा आहेत फॅन्स, फोटो पाहून व्हाल घायाळ\nअभिनेत्री अमृता देशमुखच्या या हॉट अँड सेक्सी अदा पाहून म्हणाल- मार ही डालेंगे\nनव्वदीच्या या प्रसिद्ध अभिनेत्रींमध्ये गेल्या काही वर्षांत झालाय प्रचंड बदल, फोटो पाहून बसेल धक्का\nMonochrome फोटोतही ग्लॅमरस सई ताम्हणकर दिसली फर्स्ट क्लास, पहा हे फोटो\nवाणी कपूरचे फोटो पाहून तुम्हीही म्हणाल क्रेझी किया रे...\nLove Is Blind : मित्राची पत्नी अन् नातेवाईकाच्या प्रेमात पडलेत हे क्रिकेटपटू\nसानिया मिर्झाची 'मन की बात'; शोएबसोबत लग्न करण्यामागचं सांगितलं खरं कारण\nआलिशान घराची गरज कुणाला; सचिन तेंडुलकर, विराट कोहली यांच्या 'प्रायव्हेट जेट'चा थाटच न्यारा\nवाईटातून चांगलं; ... तर सहा महिन्यांत दोन वेळा होणार IPL स्पर्धा; क्रिकेटप्रेमींची चांदी\nशाहिद आफ्रिदीनं पुन्हा गरळ ओकली; भारतीयांबद्दल केलं वादग्रस्त विधान\nलाईफ झिंगालाला... क्रिकेट सामन्यांनी 'या' मुलींना बनवलं रातोरात स्टार\nकोरोनासोबत जगताना घरीच्याघरी 'अशी' सुरक्षितता बाळगाल; तरच इन्फेक्शनपासून लांब राहाल\ncoronavirus: लॉकडाऊनचे निर्बंध शिथील झाल्यावर घराबाहेर पडताना अशी घ्या स्वतची काळजी, अन्यथा...\n'ही' जीन्स असलेल्या लोकांना कोरोना विषाणूंचा धो���ा जास्त; संशोधनातून खुलासा\nCoronavirus : वस्तू किंवा सरफेसला हात लावल्यावर कोरोना पसरण्याबाबत नवा खुलासा, वाचा काय सांगते नवीन गाईडलाइन...\nअतिथि देवो भव : पर्यटकांचा निम्मा खर्च देणार 'हा' सुंदर देश\n आता 'या' सेल्सची संख्या वाढवून कोरोनावर करता येणार मात, तज्ज्ञांचा दावा\nIPL 2020 वर टांगती तलवार; आयसीसीच्या बैठकीत ट्वेंटी-20 वर्ल्ड कप संदर्भात घेतला महत्त्वाचा निर्णय\nगोव्यात पर्यटन सुरू करण्याची घाई नाही: आजगावकर\n'लेटर्स टू मदर'; मोदींनी आईला लिहिलेल्या पत्रांवरील पुस्तक लवकरच वाचकांच्या भेटीला\n‘ससून ’इमारतीला हवा बुस्टर डोस; बारा वर्षांपासून काम रेंगाळलेलेच\nCorona Virus in Wardha; वर्धा जिल्ह्यातील आर्वीत सिंधी कॅम्प केला सील\nसंतप्त तरुणीची महिला पोलिसाच्या हाताच्या दंडावर घेतला चावा अन् केली मारहाण\nचेअरमन सत्यशील शेरकरांनी सांगितलं मारहाण प्रकरणातील नेमंक राज'कारण'\nचीनविरोधात डोनाल्ड ट्रम्प यांचं मुस्लिम कार्ड; काय करणार इम्रान अन् पाकिस्तान\n'अक्षय, तू भिऊ नकोस मी तुझ्या पाठिशी', छत्रपती संभाजीराजेंच्या पोलिसांना सूचना\n'रिअल इस्टेट सेक्टर बिघडण्याच्या स्थितीत; अर्थव्यवस्थेच्या महत्त्वाच्या क्षेत्राकडे लक्ष द्या'\nकेवळ सीमाच नव्हे, 'ही'देखील आहेत भारत-चीन वादाची 8 मुख्य कारणं\nCoronaVirus News: देशातील लॉकडाउन आणखी १५ दिवस वाढण्याची चिन्हे\nCoronavirus: आरोग्य सेतू अ‍ॅपमधून १ लाख रुपये कमवण्याची संधी; फक्त करावं लागणार ‘हे’ काम\n 6 फुटापर्यंतच्या सोशल डिस्टन्सिंगमध्येही कोरोनाचा धोका; इतकं ठेवा अंतर\nकोरोनाग्रस्तांना बरे करण्यासाठी जगभरातील हजारो डॉक्टरांकडून दिले जातेय अर्सेनिक औषध\nजगभरातील कोरोना व्हायरस अपडेट्स", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/63503", "date_download": "2020-05-29T14:50:32Z", "digest": "sha1:OXYG2INYXNW3WABDRI3WXOYS5VU7GHH4", "length": 13151, "nlines": 210, "source_domain": "www.maayboli.com", "title": "करवंदाची चटणी | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०२०\nYou are here: मुख्यपृष्ठ /करवंदाची चटणी\nकरवंद : १२ ते १५ ( ईकडे हिरवी, किंवा गुलाबी मिळतात)\nलसुण : १ गट्टा\nजिरं : १ चहाचा चमचा\nतिखट : २ चहाचे चमचे\nगुळ : दोन लिंबा एवढा\nसाधारण श्रावण महिन्यात हिरवी, किंवा पांढरी गुलाबी करवंद बाजारात येतात आणि मग आमच्या कडे आवर्जुन ही चटणी केल्या जाते.\nकरवंदाचे लोणचे पण छान होते तसेच तिखट चटणी पण छान लागते, मी आज ईथे देतेय ती गोड चटणीची पा कृ.\nतर सगळ्यात आधी, करवंदे धुवुन पुसुन कोरडी करवीत. मग सुरीने मधुन चिरुन दोन भाग करुन बिया काढुन घ्याव्यात.\nलसणाच्या पाकळ्या, जिरं, मिठ, करवंदाचे काप आणि खिसलेला गुळ सगळे एकत्रच मिक्सरला फिरवुन घ्यावे.\nचटपटीत आंबट- गोड, तिखट चटणी जेवणाची लज्जत वाढवायला तय्यर आहे.\nकाय सांगु चटणी आहे ती.\nपहिल्या वहिल्या प्रतिसादा साठी आभार.\nव्वा फोटो कसला सुंदर आहे.\nव्वा फोटो कसला सुंदर आहे..तोंडाला पाणी सुटलं माझ्या...\nव्वा फोटो कसला सुंदर आहे.\nव्वा फोटो कसला सुंदर आहे..तोंडाला पाणी सुटलं माझ्या...\nखतरनाक.. ++ करुन बघा . नक्की आवडेल.\nमला का फोटो दिसत नाहिये\nमला का फोटो दिसत नाहिये\nसायु, काय सॉलिड खतरनाक दिसतेय\nसायु, काय सॉलिड खतरनाक दिसतेय . मस्त रेसिपी .नक्की करून बघणार .\nकाय चुम्मा रंग आलाय गं..\nकरवंदाच लोणच पन कर ना.. मी केल तर रेस्पी देईल इथे..नाहीतर तू दे\nपण एक प्रश्न आहे, करवंदांचा चीक निघतो ना चिरल्यावर\nतिखट/ लसून कच्च राहणारपण.\nतिखट/ लसूण कच्च राहणारपण..पचेल का\nमस्त साधी सोपी चट्णी दिसते\nमस्त साधी सोपी चट्णी दिसते आहे. टेस्टी असणार...\nवॉव मस्त दिसतेय चटणी.\nवॉव मस्त दिसतेय चटणी.\nसुरेख फोटो आणि रेसिपीही.\nसुरेख फोटो आणि रेसिपीही.\nकरायला आवडले असते पण मला नेहमी काळी अन पिकलेली करवंदेच दिसतात, अशी हिरवी कधी पाहिलीच नाही\nवॉव सायु. तोंडाला पाणी सुटल.\nवॉव सायु. तोंडाला पाणी सुटल.\nआमच्याकडे हिरवी करवंद एप्रिलपर्यंत मिळतात. मे मधे पिकतात ती.\nसगळयांचे प्रतिसाद खुप आवडलेत.\nसगळयांचे प्रतिसाद खुप आवडलेत.. आभार ----------/\\---------\nमला का फोटो दिसत नाहिये +++ क्रोम नी लॉग ईन करुन बघ दक्षिणा\nसायु, काय सॉलिड खतरनाक दिसतेय . मस्त रेसिपी .नक्की करून बघणार .+++ हेमा ताई, नक्की करुन बघा.\nकाय चुम्मा रंग आलाय गं..\nकरवंदाच लोणच पन कर ना.. मी केल तर रेस्पी देईल इथे..नाहीतर तू दे ++++ धन्स टीना. लोणच्याची रेस्पी तु दे...\nपण एक प्रश्न आहे, करवंदांचा चीक निघतो ना चिरल्यावर ++ करवंदाला चीक असतो, पण चिरतांना निघत नाही.. झाडावरुन तोडतांना मात्र निघतो.\nतिखट/ लसूण कच्च राहणारपण..पचेल का अगची पचेल.. तसेही कच्चे लसुण वातहारक असते.\nआमच्याकडे हिरवी करवंद एप्रिलपर्यंत मिळतात. मे मधे पिकतात ती. +++ अच्छा\nह्या सीजनमध्ये कच्ची करवंद मिळतात हे खरंच माहित नव्हतं. कोकणात साधारणतः मार्च ते एप्रिलमध्ये कच्ची करवंद मिळतात. पण या करवंदांचा आकार कोकणातील करवंदांच्या मानाने बराच मोठा दिसतोय.\nधन्स नरेश.. विदर्भात याच\nधन्स नरेश.. विदर्भात याच सिझन मधे करवंद मिळतात..\nजागु सांगतेय तसे कोकणार मार्च एप्रिल मधे मिळत असावित.. या वर्षी जुन मधे कोकणात श्रीवर्धनला जाण्याचा योग आला.\nतिथे काळी करवंद / डोंगरी मैना चा मनसोक्त आस्वाद घेतला.:) डोंगरी मैना काही ईथे विदर्भात मिळत नाहीत.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://blog.dattaprabodhinee.org/2015/08/eknath.maharaj.html", "date_download": "2020-05-29T14:20:31Z", "digest": "sha1:XJ6256IWQKBK4RJHU7ZZPQLHDMOEMYQ7", "length": 23224, "nlines": 233, "source_domain": "blog.dattaprabodhinee.org", "title": "संतश्रेष्ठी श्री एकनाथ महाराज", "raw_content": "\nHomeसंतांच्या दुर्लभ माहितीसंतश्रेष्ठी श्री एकनाथ महाराज\nसंतश्रेष्ठी श्री एकनाथ महाराज\nएक दिवस गुराख्याने नाथांना अशी तपश्चर्या करताना पाहून मोठे आश्चर्य वाटले. तो रैज चरवीभर दुध आणुन नाथांना द्यायचा एके दिवशी दुध घेऊन येत असताना गुराख्याने बघितले कि , एक नाग नाथांच्या कमरेला मिठी मारुन त्यांच्यावर शरीराला विळखे देत आपल्या फण्याची सावली नाथांच्या मस्तकावर धरली होती. तो गुराखी घाबरला व नाथांना आवाज देऊ लागला. नाथांनी डोळे उघडताच नागाने विळखा सैल करुन येथून चुपचाप निघून गेला.\nसंत एकनाथ महाराजांचा जन्म पैठण येथे महान संत भानुदास महाराजांच्या कुळात झाला. त्यांचे वडील व आई नाथांच्या बालपणीच निधनं पावले त्यामुळे त्यांचे पालन पोषण त्यांच्या आजोबांनीच केले. त्यांचा जन्म सन इ.स. १५३३ शके १४५५ झाला.\nएकदा नाथाच्या पंजोबांनी म्हणजेच भानुदास महाराजानी पंढरीचा पांडुरंग विजयनगरहुन परत पंढरपुरला आणला. आपल्या भक्ती सामर्थ्याने वारकरी संप्रदायाला भू-वैकुंठाचे परब्रम्ह पुनःश्च प्राप्त करुन दिले. त्यांच्या पुत्राने व सुनेने म्हणजेच चक्रपाणी व सरस्वतीने हा भागवत धर्माचा झेंडा पुढे चालू ठेवला. चक्रपाणी व सरस्वतीचे पुत्र म्हणजेच सुर्यनारायण भार्या स्नूषा म्हणजे रुक्मिणीने मुळ नक्षत्रावर या ज्ञान सुर्याला जन्म दिला. माता पिता लहानपणीच विठ्ठलाच्या चरणी लिन झाले. म्हणूनच त्यांचे संगोपन आजी-आजोबांनी केले. त्यांनी त्यांच्यावर उत्तम संस्कार केले. आध्यात्मिक अभ्यास करताना नाथांना अनेक प्रश्न पडत. त्यांना सद्गुरुची ओढ लागली होती. एके दिवशी त्यांना देवगिरी किल्ल्याचे किल्लेदार प.पू. जनार्दन स्वामीं यांनी दृष्टान्त दिला व कोणाही न सांगता बालपणीच एकनाथ सद्गुरु भेटीचा पक्का निर्धार करुन सर्व संकटांना सामोरे जात देवगिरीची वाट चालु लागला.\nदेवगिरी पोहोचताच त्यांना जनार्दन स्वामीचे दर्शन झाले. ऐकोबांनी दुरुनच नमस्कार केला. त्या समोरील बटू मूर्तीकडे, त्यांची शांत व अनवदन नजर पाहुन स्वामीं थक्क झाले. गाईला पाहताच वासरु जसे धावते तसा नाथ धावत गेला व जनार्दन स्वामींच्या पायावर लोटांगण घातले. आनंदातिरेकाने अश्रूपात होऊन पायावर आभीषेक घडला हीच सद्गुरुंची पाद्यपूजा झाली. गुरुजीँने विचारले, 'कोण आहेस बाळा तू ' त्यावर नाथ म्हणाला, 'मी कोण..' त्यावर नाथ म्हणाला, 'मी कोण.. हे मला तरी कोठे ठाऊक.. हे मला तरी कोठे ठाऊक.. हे जाणुन घेणेहेतुच मी आपल्या चरणांशी आलो आहे महाराज...\nस्वामीं एकनाथाला घरी घेऊन गेले. तो तेथेच राहु लागला व त्याची साधना सुरु झाली. नाथ स्वामींची सेवा करु लागला. सोबत सामान्य ज्ञान, पाठांतर व विविध ग्रंथाचे वाचन सुरु झाले. स्वामींची प्रवचने ऐकुन मनन चिंतन सुरु झाले. स्वामींशी चर्चा रंगु लागली व स्वामी गीता आणि ज्ञानेश्वरीचे तुलनात्मक विवेचन सांगू लागले.\nजनार्दन स्वामींनी नाथांना एकदा शुलभंजन पर्वातावर नेले ती तपोभुमी होती. तेथील स्पंदने फार सुरेख व परमार्थाला पोषक असे होते. गुरु-शिष्य एका शिळेवर बसले असताना समोरुन एक मलंग येताना दिसला. त्यांना पाहुन स्वामीं उठून उभे राहीले व त्यांचे पाय धरले ते पाहुन नाथांना फार आश्चर्य वाटले. परंतु पुढे तोच मलंग जेव्हा त्रिमुर्ती दत्ताचा अवतार घेऊन उभा राहिला तेव्हा नाथांना खुप आनंद झाला.\nस्वामींच्या आज्ञेवरुन कठोरसाधाना त्या शुलभंजनच्या तपोभुमीवर सुरु केली. त्यांना आत्मसुखाचा अनुभव येऊ लागला. एक दिवस गुराख्याने नाथांना अशी तपश्चर्या करताना पाहून मोठे आश्चर्य वाटले. तो रैज चरवीभर दुध आणुन नाथांना द्यायचा एके दिवशी दुध घेऊन येत असताना गुराख्याने बघितले कि , एक नाग नाथांच्या कमरेला मिठी मारुन त्यांच्यावर शरीराला विळखे देत आपल्या फण्याची सावली नाथांच्या मस्तकावर धरली होती. तो गुराखी घाबरला व नाथांना आवाज देऊ लागला. नाथांनी डोळे उघडताच नागाने विळखा सैल करुन येथून चुपचाप निघून गेला.गुराख्याने नाथांना प्रेमाने जवळ घेतले, सर्वांगावर हात फिरवला, तर डोळ्यांतुन वाहाणारे अश्रु नाथांच्या अंगावर पडत होते.\nनाथांची साधना पूर्ण झाली, गुरुंच्या आज्ञेनुसार तीर्थाटन करुन घरी परतले. तेथे आजी आजोबांनी त्याला लग्नाला उभे रहायला सांगितले. नाथांची ईच्छा नव्हती पण गुरुंनीच त्यांना तसा आदेश दिला. त्यांचा विवाह गिरीजाबाईंशी झाला. प्रंपच सुरु होता पण तो परमार्थीमुक होता. पैठणच्या विद्वत् जनांशी प्रखरृ झुंज देत. भारुड व भजनाद्वारे समाजातील अंधश्रद्धा दुर केल्या.\nनाथ \"शांतीब्रम्ह\" होते तर गिरीजाबाई \"शांतीसरीता\" होत्या. नाथांच्या नामसंकिर्तनावर व सेवेवर प्रसन्न होऊन द्वारीकेचाराणा येऊन श्रीखंड्याच्या रुपात त्यांची सेवा करु लागला. ही सेवा सतत बारा वर्षे सुरु होती. जेव्हा नाथांना हे कळले तेव्हा तो निघुन गेला. त्यांनी हरिपाठ, भारुड, रुक्मिणीस्वयंवर आख्यान, चिरंजीव पद, हस्तामलक स्तोत्र, एकनाथी भागवत, भावार्थ रामायण ई. ग्रंथ लिहिले.\nअशा या शांती ब्रम्हाने फाल्गुन षष्ठीला पैठण येथे समाधी घेतली.\nह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...\nपितृदोषांवर दुर्लभ माहीती व रहस्य उजागर...\nनवनाथ ग्रंथ पारायण कसे करावे \nबाधिक वास्तुसाठी काय उपाययोजना कराल नवीन वास्तु विकत घेण्यापुर्वी काय खबरदारी घ्याल \nत्राटक विद्या म्हणजे काय त्राटक विद्या व साधना महत्व...\nFOR JOINING WITH US VISIT: दत्तप्रबोधिनी सभासदत्व माहीती\n १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ५. पराशक्ती साधना म्हणजे काय कशी सिद्ध करावी ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे \nलोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १\nसर��वाधिक लोकप्रिय विडिओ ही पुढील ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या.\nसंसारीक सुख समृद्धीहेतु अतिदुर्लभ व विशेष तोडगे व उपासना \nनित्य नामस्मरणे, भजने व जुनी भक्तीगीते MP3\n➤नुकसानदायक वास्तु दोष निवारण ➤पुरातन नकारात्मक अघोर बाधेवर उपाय\n➤देवारा शक्ती जागृतीकरण गुप्त माहीती ➤आराध्य दैवत साधना ( कार्यसिद्धीहेतु )\n➤3 दिवसीय पारायण कसे करावे ➤हरवलेले कुलदैवत पुन्हा प्राप्त करा\n➤विनाखर्च कायमस्वरुपी पितृदोष उपाय ➤आपला भाग्यांक ओळखा\n➤नोकरी मिळवण्यासाठी उपाय ➤नाम साधन मार्गदर्शन\n➤गुप्त व दुर्लभ आध्यात्मिक माहिती ➤श्री काळभैरव विशेष साधना\n➤श्री यंत्र लक्ष्मीवर्धक साधना ➤नामस्मरण प्रभुत्व येण्यासाठी\n➤विशेष वैयक्तिक साधना मार्गदर्शन ➤प्रश्नांचे तात्काळ निरसन\n➤उग्र साधना मार्गदर्शन ➤विशेष आत्मानुसंधान\n➤नादब्रम्ह साधना ➤नाम प्राणायाम\n➤खाजगी व गूप्त कार्यसिद्धी साधना ➤दत्तप्रबोधिनी लेखनात्मक संधी\nआध्यात्म : अध्ययन आत्म्याचे 3\nतंत्र मंत्र उपाय 5\nदत्तप्रबोधिनी आध्यात्मिक उपक्रम 11\nनवग्रह मंत्र साधना 9\nपारायण पाठ व नामस्मरण संबंधित 20\nयोग साधना विशेष 17\nलेखक विषेश आत्मबोध 11\nसंतांच्या दुर्लभ माहिती 31\nश्री स्वामी समर्थ भक्ती गीते mp3 Download\nशालेय विद्यार्थ्यांना अभ्यासात प्रभुत्व यावे यासाठी विशेष आध्यात्मिक बालसंस्कार\nकरणी बाधा कशी ओळखावी ; काळ्या विद्येवर नवनाथीय जालीम तोडगा \nनजर उतरवण्याचा अत्यंत जालीम तोडगा\nस्वस्तिक त्राटक - अर्थिक दारिद्रयाने त्रस्त असलेल्या साधकांसाठी - Works Quikly\nआर्थिक समस्या व आजारपणाचे कारण ठरलेल्या वास्तुदोषावर अत्यंत जालीम व सोपा तोडगा\nभगवान शंकराची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी शिवलीलामृत पोथीचे पारायण कसे करावे सोबत शक्तिशाली पुरातन काळभैरव पाठ... Must Read.\nनामस्मरण म्हणजे काय, आपल्या नामस्मरण ( Namsmaran ) वाणीचा आपल्या शरीरावर कसा प्रभाव पडतो....\nबाधित वास्तुसाठी सोपे घरगुती उपाय. - Works Quikly\nआध्यात्मिक ऊबंटू सामुहीक नामस्मरण\nFOR JOINING WITH US VISIT: दत्तप्रबोधिनी सभासदत्व माहीती\nआध्यात्म : अध्ययन आत्म्याचे\nपारायण पाठ व नामस्मरण संबंधित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/citizen-reporter/pune-local-news/empire-of-grass-near-senapati-bapat-statue/articleshow/70812712.cms", "date_download": "2020-05-29T14:34:36Z", "digest": "sha1:WME4IFYAVI2OW2U5LWTEBFZYGBOMAWRF", "length": 7624, "nlines": 110, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nसेनापती बापट पुतळया जवळ गवताचे साम्राज्य\nसेनापती बापट पुतळया जवळ गवताचे साम्राज्य\nटिळक चौकातील सेनापती बापट यांच्या पुतळ्याजवळ रानटी गवताचे साम्राज्य पसरले आहे. यामध्ये कचरा साठू शकतो. गवतामुळे चौथरा अस्वसच्छ दिसतो आहे. त्यामुळे महापालिकेने याची दखल घेऊन तातडीने कार्यवाही करावी.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमहानगरपालिका व प्रशासन कारवाई बाबत शंकामहत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nस्थलांतरितांसाठी धावली ठाण्याहून रेल्वे\nCBSE: मार्क वाढवायच्या नावे फसवणूक; बोर्डाने केले सावध\nकरोनामुळे पायी आषाढवारी रद्द; हेलिकॉप्टरने पादुका पंढरीत नेणार\n... म्हणून अमिताभ आणि जया यांच्या लग्नात होते फक्त पाच व-हाडी\nपुलवामातील स्फोटकांनी भरलेली कार हिजबुलच्या दहशतवाद्याची; भावाला अटक\nनिर्बंधाचा अमेरिकेनेही विचार करावा; हाँगकाँग सरकारचा इशारा\nप्रसिद्ध गीतकार योगेश गौर यांचं वयाच्या ७७ व्या वर्षी निधन\nमोदी सरकार २.० : या निर्णयांनी गाजवलं पहिलं वर्ष\n करोनाचे संकट नष्ट करण्यासाठी मंदिरात दिला नरबळी\nविद्या बालननं केली 'नटखट' या शॉर्ट फिल्मची निर्मिती\nडोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटला ट्विटरचा पुन्हा आक्षेप\nCBSE: मार्क वाढवायच्या नावे फसवणूक; बोर्डाने केले सावध\nप्रसिद्ध ज्योतिषी बेजन दारूवाला यांचे निधन; करोनामुळे मृत्यू\n३ हजार रुपयांच्या डिस्काउंटवर मिळतोय हा जबरदस्त फोन, पाहा किंमत\nसकाळी रिकाम्या पोटी पाण्यासह कच्चे लसूण खा, या गंभीर आजारांचा धोका होईल कमी\nव्यावसायिक अभ्यासक्रम शुल्क: मुंबई हायकोर्टाचा राज्य सरकारला दणका\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/thane-kokan-news/thane/rule-breaks-in-front-of-chief-ministers-for-dahihandi/articleshow/65661867.cms", "date_download": "2020-05-29T13:37:26Z", "digest": "sha1:ON3OJBSNYOP2EDSLG3BBOLDU33Z5OH5D", "length": 13797, "nlines": 126, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "CM Devendra Fadnvis: मुख्यमंत्र्यांसमोरच नियमभंग\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तिथे पोहोचल्यानंतर दहीहंडी सुरक्षेच्या नियमावलींना बगल देत आयोजकांनी येथे नऊ थरांची दहीहंडी सुरक्षा व्यवस्थेविना उभी करून न्यायालयाच्या आदेशाचा भंग केला.\nरस्ता अडवून दहीहंडी उत्सव; सुरक्षा नियमांचे उल्लंघन\nम. टा. प्रतिनिधी, ठाणे\nरस्ते अडवून सण-उत्सव साजरा करणाऱ्यांविरोधात उच्च न्यायालयाकडून कडक निर्बंध लादण्यात आलेले असताना थेट मुख्यमंत्र्यासमोर न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन झाल्याचे समोर आले आहे. ठाण्यात हिरानंदानी मेडोज येथील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहासमोरील संपूर्ण चौक दहीहंडी उत्सवासाठी अडवून धरण्यात आला होता. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तिथे पोहोचल्यानंतर दहीहंडी सुरक्षेच्या नियमावलींना बगल देत आयोजकांनी येथे नऊ थरांची दहीहंडी सुरक्षा व्यवस्थेविना उभी करून न्यायालयाच्या आदेशाचा भंग केला. सुरक्षेची कोणतीही व्यवस्था नसल्यामुळे येथील गोविंदांचा जीव धोक्यात आला होता. विशेष म्हणजे, पोलिस आयुक्त, जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांचीही या उत्सवात उपस्थिती असल्याने यंत्रणांनीही या साऱ्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून आले.\n१४ वर्षांखालील मुलांना दहीहंडीच्या थरांवर चढण्यास बंदी असून सुरक्षेची व्यवस्थाही महत्त्वाची ठरते. सुरक्षेसाठी सेफ्टी बेल्ट, हेल्मेट, सुरक्षा जाळी किंवा अन्य कोणत्याही प्रकारची व्यवस्था नव्हती. विशेष म्हणजे, पोलिस आयुक्त विवेक फणसळकर, जिल्हाधिकारी राजेंद्र नार्वेकर आणि महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रकार सुरू होता.\nशहरातील रस्त्यांवर मंडप घालून उत्सव साजरा करणाऱ्यांविरोधात उच्च न्यायालयाकडून ताशेरे ओढले जात असून प्रशासनाला याविरोधात कठोर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. शहरात छोट्या स्वरूपात उत्सव साज��ा करणाऱ्या अनेक मंडळांना परवानगीसाठी कायदेशीर परवानग्या घेण्याची वेळ आली. परंतु भारतीय जनता पक्षाकडून साजऱ्या करण्यात आलेल्या या उत्सवासाठी वाहतूक विभागाकडून अनेक बदल अचानक करण्यात आल्याचे समोर आले आहे. शहरातील महत्त्वाचा वर्दळीचा रस्ता संपूर्ण दिवसभर बंद करताना साधी वाहतूक अधिसूचनाही काढण्यात आली नव्हती. चक्क हेल्थकेअर सेंटरचे दार बंद करून या भागात स्टेज थाटण्याचा प्रकारही घडला. संपूर्ण रस्ता बंद करून आणि पर्यायी रस्ते उपलब्ध न करता हा उत्सव साजरा होत होता. या भागात दिशादर्शक फलकही उभारण्यात आले नसल्यामुळे पादचारी आणि वाहनचालकांना मोठा त्रास झाला.\n- वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थितीत न्यायालय आदेशाला वळसा\n- संपूर्ण चौकच उत्सवासाठी अडवला\n- सेफ्टी बेल्ट, हेल्मेट, सुरक्षा जाळी किंवा अन्य व्यवस्था नव्हती\n- हेल्थकेअर सेंटरचे दार बंद करून स्टेज थाटले\n- वाहतूक अधिसूचनाही नव्हती\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nकसाबला फाशीपर्यंत नेणारे साक्षीदार हरिश्चंद्र श्रीवर्धन...\nआवक घटल्यानंतर कांदा, लसणीच्या दरात घसरण...\nमैत्रिणीनं पोलिसाचा पोशाख घालून केला TikTok व्हिडीओ...\nठाणे जिल्ह्यात १२ दिवसांत दुप्पट रुग्णवाढ...\nश्रीकृष्ण मंदिरातील चोरांना अवघ्या ८ तासांत बेड्यामहत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nस्थलांतरितांसाठी धावली ठाण्याहून रेल्वे\nGDP वृद्धीला ब्रेक; 'करोना'पाठोपाठ अर्थव्यवस्थेवर महामंदीचे संकट\nप्रसिद्ध ज्योतिषी बेजन दारूवाला यांचे निधन; करोनामुळे मृत्यू\nनिर्बंधाचा अमेरिकेनेही विचार करावा; हाँगकाँग सरकारचा इशारा\nप्रसिद्ध गीतकार योगेश गौर यांचं वयाच्या ७७ व्या वर्षी निधन\nमोदी सरकार २.० : या निर्णयांनी गाजवलं पहिलं वर्ष\n करोनाचे संकट नष्ट करण्यासाठी मंदिरात दिला नरबळी\nविद्या बालननं केली 'नटखट' या शॉर्ट फिल्मची निर्मिती\nडोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटला ट्विटरचा पुन्हा आक्षेप\nचार वर्षात तयार झाला 'हा' चित्रपट; ५ जूनला होणार प्रदर्शित\nया १३ शहरांनी संपूर्ण देशाची चिंता वाढवली\nप्रसिद्ध ज्योतिषी बेजन दारूवाला यांचे निधन; करोनामुळे मृत्यू\n३ हजार रुपयांच्या डिस्काउंटवर मिळतोय हा जबरदस्त फोन, पाहा किंमत\nसकाळी रिकाम्या पोटी पाण्यासह कच्चे लसूण खा, या गंभीर आजारांचा धोका होईल कमी\nव्यावसायिक अभ्यासक्रम शुल्क: मुंबई हायकोर्टाचा राज्य सरकारला दणका\nगंगा दशहरा म्हणजे काय जाणून घ्या मुहूर्त, महत्त्व आणि मान्यता\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%83%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3", "date_download": "2020-05-29T14:24:12Z", "digest": "sha1:JOIOR2DYUJEFK43BKTWULOY74XIDRGRU", "length": 5873, "nlines": 110, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:विकिपीडिया निःसंदिग्धीकरण - विकिपीडिया", "raw_content": "\nहा सुचालन वर्ग आहे.. त्याचा वापर विकिपीडिया प्रकल्पाचे सुचालन यासाठी होतो व तो विश्वकोशाचा भाग नाही.त्यात,लेख नसणारी पाने आहेत किंवा तो आशयापेक्षा, स्थितीनुसारच लेखांना वर्गीकृत करतो.या वर्गाचा अंतर्भाव आशय वर्गांत करु नका.\nमॅन्युअल ऑफ स्टाईल (चर्चा)\nहे करा व करु नका\nदुवे असणारी- निःसंदिग्धीकरण पाने\nविकिपीडियामधील निःसंदिग्धीकरण ही, दोन अथवा त्याअधिक वेगवेगळ्या विषयांवरील लेखांचे जेंव्हा एकच \"नैसर्गिक\" शीर्षक असते, त्यादरम्यानचा उद्भवणारा विसंवाद सोडविण्याची एक प्रक्रिया आहे.\n► नि:संदिग्धीकरण व पुनर्निर्देशन साचे\nएकूण ३ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ३ उपवर्ग आहेत.\n► नि:संदिग्धीकरण व पुनर्निर्देशन साचे‎ (१ प)\n► निःसंदिग्धीकरण पाने‎ (४ क, ४८२ प)\nविकिपीडिया लघुपथ त्रुटी असलेली पाने\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २७ नोव्हेंबर २०१८ रोजी १८:५७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://ramprahar.com/17487/", "date_download": "2020-05-29T12:58:50Z", "digest": "sha1:RS6IFROWHA4US67IRLVQRIY5ETQTDCPI", "length": 8590, "nlines": 119, "source_domain": "ramprahar.com", "title": "उर्मिलाने काँग्रेस नेत्यांवर फोडले पराभवाचे खापर - RamPrahar - The Panvel Daily Paper", "raw_content": "\nमुंबई – नवी मुंबई\nपोलादपूरमध्ये अर्धा-पाऊण किलोचे पेरू\nरायगडात नवीन 87 विंधण विहिरी\nधूळ वाफेच्या पेरणीला सुरुवात\nमुरूडमध्ये पर्स चोरांना अटक\nकर्जतमधील पुलांची कामे प्रगतिपथावर\nआमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्या हस्ते गोरगरिबांना भाजपतर्फे अन्नदान\nरायगडात 56 रुग्ण वाढले; दोघांचा मृत्यू\nलोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर\nHome / महत्वाच्या बातम्या / देश-विदेश / उर्मिलाने काँग्रेस नेत्यांवर फोडले पराभवाचे खापर\nउर्मिलाने काँग्रेस नेत्यांवर फोडले पराभवाचे खापर\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीत स्थानिक काँग्रेस नेत्यांमुळेच आपला पराभव झाला, असे अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने म्हटले आहे. यासंदर्भात उर्मिलाने मुंबई काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष मिलिंद देवरा यांना पत्रदेखील लिहिले. नेत्यांची अकार्यक्षमता, ढिसाळ नियोजन, कार्यकर्त्यांशी तुटलेला संपर्क आणि पैशाची मागणी या मुद्द्यांचा उर्मिला पत्रात उल्लेख केल्याचे वृत्त आहे.\nउर्मिला मातोंडकरने 16 मे रोजी हे पत्र लिहिले. निवडणुकीत विजयासाठी आपण अथक परिश्रम घेतले, पण काँग्रेसमधील नेत्यांचे सहकार्य मिळाले नाही. निवडणूक प्रचारासाठी नेमलेले मुख्य समन्वयक संदेश कोंडविलकर, दुसरे पदाधिकारी भूषण पाटील आणि जिल्हा अध्यक्ष अशोक सुत्राळे हे आपल्या पराभवाला कारणीभूत असल्याचे उर्मिलाने पत्रात नमूद केले आहे.\nबॉलीवूडची अभिनेत्री असलेल्या उर्मिलाने उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. भाजपच्या गोपाळ शेट्टी यांनी तिचा पराभव केला. लोकसभा निवडणुकीतील पराभवावरून काँग्रेसमध्येच चिंतन व राजीनामासुरू आहे. अशातच उर्मिलाने पक्षातील पदाधिकार्‍यांनाच पराभवाचे दोषी ठरवल्याने काँग्रेसमधील मतभेद समोर आले आहेत.\nPrevious पोलिसांना निमलष्करी दलाप्रमाणे प्रशिक्षण ; पोलीस महासंचालकांची माहिती\nNext खोपोलीतील जनजीवन दुसर्या दिवशीही विस्कळीत\nपोलादपूरमध्ये अर्धा-पाऊण किलोचे पेरू\nरायगडात नवीन 87 विंधण विहिरी\nधूळ वाफेच्या पेरणीला सुरुवात\nमुरूडमध्ये पर्स चोरांना अटक\nमुरूड : प्रतिनिधी – मोबाइल असलेली पर्स चोरल्याप्रकरणी दोन जणांना मुरूड पोलिसांनी अटक केली अस���न, …\nपोलादपूरमध्ये अर्धा-पाऊण किलोचे पेरू\nरायगडात नवीन 87 विंधण विहिरी\nधूळ वाफेच्या पेरणीला सुरुवात\nमुरूडमध्ये पर्स चोरांना अटक\nकर्जतमधील पुलांची कामे प्रगतिपथावर\nरायगड सुरक्षा मंडळात एक हजार सुरक्षा रक्षकांची होणार भरती\nकर्जतमध्ये राष्ट्रवादीच्या संवाद सभेचा फज्जा\nतटकरेंवर भरवसा नाही, नाईलाज म्हणून पाठिंबा\nरामशेठ ठाकूर राष्ट्रवादीत जाणार असल्याचे वृत्त निराधार आणि खोडसाळच\nभारतीय संविधानामुळे प्रत्येकाला अधिकार -लोकनेते रामशेठ ठाकूर\nभारतीय संघ न्यूझीलंडच्या जम्बो दौर्‍यावर रवाना\nबँक खातेदाराची फसवणूक करून 14 हजार रुपये लंपास\nपोलादपूरमध्ये अर्धा-पाऊण किलोचे पेरू\nरायगडात नवीन 87 विंधण विहिरी\nधूळ वाफेच्या पेरणीला सुरुवात\nमुरूडमध्ये पर्स चोरांना अटक\nकर्जतमधील पुलांची कामे प्रगतिपथावर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.jodilogik.com/wordpress/mr/index.php/what-every-bride-would-want-to-say-to-her-father/", "date_download": "2020-05-29T13:33:54Z", "digest": "sha1:AM7BJ4BQGZTEKNWTUI7U52PUIN6KFC7O", "length": 8562, "nlines": 127, "source_domain": "www.jodilogik.com", "title": "काय प्रत्येक वधू का आपल्या बापाला सांगू इच्छित - रणवीर Logik ब्लॉग", "raw_content": "\nइथे क्लिक करा - डब्ल्यू.पी मेनू बिल्डर वापर\nइथे क्लिक करा - निवडा किंवा मेनू तयार करण्यासाठी\nघर वधू काय प्रत्येक वधू का आपल्या बापाला सांगू इच्छित\nकाय प्रत्येक वधू का आपल्या बापाला सांगू इच्छित\nFacebook वर सामायिक करा\nतिचे वडील एक मुलगी संबंध खरोखर विशेष आहे. आणि पत्नी होत च्या अणकुचीदार टोक वर आहे प्रत्येक वधू कदाचित लग्न पूर्वसंध्येला तिचे वडील तिला संबंध विचार करेल. या कविता सुंदर त्या भावना ओळख. आपण सहमत आहात की पैज लावतो.\nमी एक मदतीचा हात आवश्यक तेव्हा,\nआपण प्रथम जाणून होते\nआम्ही सामायिक केला आहे चांगला वेळा,\nमी, तू माझा गुरु आहे सर्व विचार,\nआणि कसे माझे तुटलेले ह्रदय आपण नेहमी दुरुस्ती\nमी आज येथे उभा आता,\nआणि गेल्या स्मृतींना उजाळा देणे,\nआज मी तुम्हाला किती कठीण आहे विचार,\nकिती वेगाने वर्षे मागे टाकले आहे\nपण आपण जायची वाट खाली मला चालणे म्हणून,\nबाबा, रडू नकोस करा,\nतुम्हाला माहीत आहे किती मी तुझ्यावर प्रेम करतो,\nआणि या गुडबाय नाही\nमी माझ्या पंख आणि उड्डाण करणारे हवाई परिवहन म्हणून,\nमला पहा आणि मला माहीत आहे,\nआपण कायमचे माझ्या मनात होईल, असे,\nवर्षे वाढतात जरी म्हणून\nमी एक नवीन ���ुरवात म्हणून आज विचार,\nपण तुम्ही माझे प्रेम राहील,\nत्यामुळे जायची वाट वडील मला खाली चालणे,\nतो माझ्या विवाह दिन आहे\nतिच्या लग्न आधी त्याच्या मुलगी वडील आपल्या ODE\nआता आपण वडिलांना वधू एक कविता वाचले आहे की, तो वधू वडील एक कविता ऐकून वेळ\nआपण हृदय एक कवी आहे आपल्या प्रतिभा आपल्या आज Logik प्रोफाइल.\nआपल्या वाचन अधिक अश्रु jerkers\nभारतीय वधू सरासरी वय काय आहे आणि ते का महत्त्वाचे आहे\nप्रेमात पडणे 30 आयोजित विवाह केल्यानंतर वर्षे\nआमच्या ब्लॉग याची सदस्यता घ्या\nविवाह विचारप्रवर्तक अद्यतने मिळवा, प्रेम आणि संस्कृती.\nहे क्षेत्र रिक्त सोडा मानवी असल्यास:\nमागील लेखही कल्पना मदत मॅन शोधा प्रेम\nपुढील लेख21 बॉलीवूड भयपट आपण एक प्रकरण दिनांक पहा पाहिजे\nविवाह सर्वोत्कृष्ट वय काय आहे\nबौद्ध विवाह परंपरा – पूर्ण मार्गदर्शक\nतुमचा जोडीदार किंवा भागीदार याच्यावर आहे तुमच्या पुढील पद्धती योजनेत एक मार्गदर्शक\nतमिळ विवाह बायोडेटा स्वरूप – मोफत शब्द टेम्पलेट डाउनलोड करा\nहिंदी बायोडेटा लग्न – डाउनलोड मोफत शब्द टेम्पलेट\nमोफत ऑनलाईन मांगलिक कॅल्क्युलेटर सह Magala दोष मार्गदर्शक\nविवाह सर्वोत्कृष्ट वय काय आहे\nवृत्तपत्र मध्ये विवाह जुळवणी जाहिरात – लिहा आणि प्रकाशित कसे जाहिराती\nप्रेम विवाह वि आयोजित विवाह\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nकॉपीराइट 2017-2018 Makeover जादूची सोल्युशन्स प्रा. लिमिटेड.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/apmc-fruit-market-will-open", "date_download": "2020-05-29T12:14:50Z", "digest": "sha1:VD4BIA3FT4HGFYRACEHDFN4D7ST7DFSM", "length": 6800, "nlines": 128, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "APMC Fruit Market Will Open Archives - TV9 Marathi", "raw_content": "\nकोरोना लढाईला बळ, ठाकरे सरकारकडून बंधपत्रित डॉक्टरांच्या मानधनात मोठी वाढ\nआळंदी आणि देहूच्या पादुका दशमीला पंढरपूरला जाणार, हेलिकॉप्टर, विमान किंवा अन्य वाहनाचा पर्याय\nसंपादकांच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांकडून शिक्षणाबाबत चिंता व्यक्त, पुढील निर्णयासाठी केंद्राकडे लक्ष\nLockdown : एपीएमसीतील फळ मार्केट सोमवारपासून पुन्हा सुरु\nगेल्या 11 एप्रिलपासून बंद असलेलं एपीएमसीतील फळ मार्केट सोमवार पासून सुरु होणार आहे.\nकोरोना लढाईला बळ, ठाकरे सरकारकडून बंधपत्रित डॉक्टरांच्या मानधनात मोठी वाढ\nआळंदी आणि देहूच्या पादुका दशमीला पंढरपूरला जाणार, हेलिकॉप्टर, विमान किंवा अन्य वाहनाचा पर��याय\nसंपादकांच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांकडून शिक्षणाबाबत चिंता व्यक्त, पुढील निर्णयासाठी केंद्राकडे लक्ष\nकोल्हापुरात 15 दिवस महापुरात बुडालेल्या गावाला धडा, पावसाळ्यापूर्वी स्थलांतराला सुरुवात\nठाण्यातील भाजप नगरसेवक विलास कांबळे यांचं निधन, हॉटेलमध्ये मृतदेह आढळला\nकोरोना लढाईला बळ, ठाकरे सरकारकडून बंधपत्रित डॉक्टरांच्या मानधनात मोठी वाढ\nआळंदी आणि देहूच्या पादुका दशमीला पंढरपूरला जाणार, हेलिकॉप्टर, विमान किंवा अन्य वाहनाचा पर्याय\nसंपादकांच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांकडून शिक्षणाबाबत चिंता व्यक्त, पुढील निर्णयासाठी केंद्राकडे लक्ष\nकोल्हापुरात 15 दिवस महापुरात बुडालेल्या गावाला धडा, पावसाळ्यापूर्वी स्थलांतराला सुरुवात\nपुण्यातील प्रसिद्ध तुळशीबाग एक जूनपासून पुन्हा सुरु\nCorona : पुण्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ, रुग्णांचा आकडा 7012 वर\nCorona | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील कर्मचाऱ्यांना मार्गदर्शक सूचना\nटोळधाडीचं महाराष्ट्रावर संकट, कीटकनाशकांचा मारा, अग्निशमन बंब, ड्रोन सज्ज : कृषीमंत्री\nपुण्यातील मुख्य मार्केट यार्डातील फळ आणि भाजीपाला मार्केट रविवारपासून सुरु\nLockdown Effect : पुण्यातील 68 हजार आयटी कर्मचारी चिंतेत, पगार आणि कामगार कपातीचे संकट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/entertainment/entertainment-news/penguin-publication-is-about-to-publish-shridevis-biography-written-by-satyartha-nayak/articleshow/70662991.cms", "date_download": "2020-05-29T15:04:31Z", "digest": "sha1:OQHVKOXJ4GOG4MVYUISLXY77KDPXEORB", "length": 14421, "nlines": 115, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nलेडी सुपरस्टार श्रीदेवी यांच्या चरित्रपुस्तकाची घोषणा\n​सौंदर्याला अभिनय आणि नृत्यविष्काराची साथ देत प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणाऱ्या दिग्गज अभिनेत्री श्रीदेवी यांचा आज स्मृतिदिन. देशभरात त्यांच्या आठवणींना उजाळा दिला जात असताना आजच्या दिवसाचं औचित्य साधून पेंग्विन रॅंडम हाउस इंडिया या प्रकाशन संस्थेकडून श्रीदेवी यांचं चरित्र प्रकाशित करणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. 'श्रीदेवी: गर्ल वुमन सुपरस्टार’ या शीर्षकाखाली हे चरित्र प्रकाशित ���ोणार असून त्याचं लेखन पटकथा लेखक सत्यार्थ नायक यांनी केलेलं असेल.\nलेडी सुपरस्टार श्रीदेवी यांच्या चरित्रपुस्तकाची घोषणा\nसौंदर्याला अभिनय आणि नृत्यविष्काराची साथ देत प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणाऱ्या दिग्गज अभिनेत्री श्रीदेवी यांचा आज स्मृतिदिन. देशभरात त्यांच्या आठवणींना उजाळा दिला जात असताना आजच्या दिवसाचं औचित्य साधून पेंग्विन रॅंडम हाउस इंडिया या प्रकाशन संस्थेकडून श्रीदेवी यांचं चरित्र प्रकाशित करणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. 'श्रीदेवी: गर्ल वुमन सुपरस्टार’ या शीर्षकाखाली हे चरित्र प्रकाशित होणार असून त्याचं लेखन पटकथा लेखक सत्यार्थ नायक यांनी केलेलं असेल.\nवयाच्या ५४ व्या वर्षी दुबईमध्ये श्रीदेवी यांचं दुर्दैवी निधन झालं. आज त्यांचा दुसरा स्मृतिदिन आहे. आजच पेंग्विन प्रकाशनाकडून त्यांच्या चरित्राची घोषणा करण्यात आली. या पुस्तकात त्यांचे जीवन आणि त्यांच्याशी जोडलेल्या छोट्या-मोठ्या आठवणी शब्दबद्ध करण्यात येतील. चित्रपटसृष्टी सारख्या पुरूषप्रधान उद्योगात झालेला त्यांचा एक सामान्य मुलगी ते बॉलिवुडची सुपरस्टार अभिनेत्री असा थक्क करणारा प्रवास या पुस्तकात उलगडून दाखवला जाईल.\nबॉलिवुड अभिनेत्री विद्या बालन हिने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून या पुस्तकाच्या मुखपृष्ठाचा फोटो शेअर केला आहे. ऑक्टोबर २०१९ मध्ये पेंग्विन प्रकाशनाकडून पुस्तकाचं प्रकाशन केलं जाईल. सध्या ई-कॉमर्स वेबसाइटवर हे पुस्तक प्रकाशनपूर्व बुकींगसाठी उपलब्ध आहे.\n'मी नेहमीच श्रीदेवी यांचा मोठा चाहता राहिलो आहे. या पुस्तकाने भारतीय चित्रपटातील एका प्रतिभावान कलाकाराच्या प्रवासाचा वृत्तांत लिहायची संधी दिली.' अशी प्रतिक्रिया या पुस्ताकाचे लेखक सत्यार्थ यांनी दिली. 'या पुस्तकासाठी मी श्रीदेवी यांच्यासोबत काम केलेल्या अनेक सेलिब्रेटींनी भेटलो. त्यांच्या तोंडून श्रीदेवी यांच्या आठवणी ऐकणं हा अविस्मरणीय अनुभव होता. या पुस्तकात एक बालकलाकार ते पहिली महिला सुपरस्टार हा श्रीदेवींचा प्रवास रेखाटला आहे.' असंही ते पुढे म्हणाले.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nघरी होमिओपॅथीच्या गोळ्या बनवून केलं मोफत वाटप; अभिनेताच...\nएक देश एक आवाज: एशियन पेंटची पीएम केअर फंडाला मदत...\nअभिनेते विक्रम गोखलेंनी अडीच कोटीचा भूखंड केला दान...\nविराट कोहलीने अनुष्काला घटस्फोट द्यावा, आमदार नंदकिशोर ...\n'क्राइम पेट्रोल' फेम अभिनेत्री प्रेक्षा मेहताने केली आत...\nमांजरेकरांच्या दुसऱ्या मुलीचंही सिनेसृष्टीत पदार्पणमहत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nसत्यार्थ नायक श्रीदेवी: गर्ल वुमन सुपरस्टार श्रीदेवी विद्या बालन पेंग्विन रॅंडम हाउस इंडिया Shridevi biography Shridevi : girl woman superstar penguine random house india penguin publication\nकरण जोहरच्या गाण्याने मुलांची वाढली डोकेदुखी\nसोनाक्षीने आईसाठी घेतली मेहनत; दिलं स्पेशल गिफ्ट\nलडाखमध्ये आतपर्यंत घुसण्याचा चिनी सैनिकांचा डाव होता\nशाळा १ जुलैला सुरू करण्याचा विचार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती\nचीनने करोना पसरवून काय साधले, सांगतोय हरभजन सिंग\n... म्हणून अमिताभ आणि जया यांच्या लग्नात होते फक्त पाच व-हाडी\nपुलवामातील स्फोटकांनी भरलेली कार हिजबुलच्या दहशतवाद्याची; भावाला अटक\nनिर्बंधाचा अमेरिकेनेही विचार करावा; हाँगकाँग सरकारचा इशारा\nप्रसिद्ध गीतकार योगेश गौर यांचं वयाच्या ७७ व्या वर्षी निधन\nमोदी सरकार २.० : या निर्णयांनी गाजवलं पहिलं वर्ष\n करोनाचे संकट नष्ट करण्यासाठी मंदिरात दिला नरबळी\nविद्या बालननं केली 'नटखट' या शॉर्ट फिल्मची निर्मिती\nशाळा १ जुलैला सुरू करण्याचा विचार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती\nCBSE: मार्क वाढवायच्या नावे फसवणूक; बोर्डाने केले सावध\nप्रसिद्ध ज्योतिषी बेजन दारूवाला यांचे निधन; करोनामुळे मृत्यू\n३ हजार रुपयांच्या डिस्काउंटवर मिळतोय हा जबरदस्त फोन, पाहा किंमत\nसकाळी रिकाम्या पोटी पाण्यासह कच्चे लसूण खा, या गंभीर आजारांचा धोका होईल कमी\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9D", "date_download": "2020-05-29T14:32:28Z", "digest": "sha1:XLM3FBHBE7I5PA7AIKMKS2B7ECNNL6II", "length": 27944, "nlines": 313, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "दिलजीत दोसांझ: Latest दिलजीत दोसांझ News & Updates,दिलजीत दोसांझ Photos & Images, दिलजीत दोसांझ Videos | Maharashtra Times", "raw_content": "\nश्रमिक ट्रेनचा प्रवास 'या' व्यक्तींसाठी धोक्याचा; ...\nमुंबईत कोविड आयसीयू बेड्सची क्षमता संपली; ...\nमुंबई अग्निशमन दलातील ४१ जवान करोनाग्रस्त;...\nअबू आझमींच्या आंदोलनानंतर महिला वरिष्ठ पोल...\nकला, मनोरंजनचा धमाल आठवडा \n'सौर शहर' वसवणे कठिणच\nपुलवामातील स्फोटकांनी भरलेली कार हिजबुलच्या दहशतवा...\nमोदी सरकार २.० : या निर्णयांनी गाजवलं पहिल...\n करोनाचे संकट नष्ट करण्यासाठी मंदिरा...\nया १३ शहरांनी संपूर्ण देशाची चिंता वाढवली\nविशेष ट्रेन बंद करणार नाही, यूपी सरकारचा य...\nनिर्बंधाचा अमेरिकेनेही विचार करावा; हाँगकाँग सरकार...\nडोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटला ट्विटरचा पु...\nनेपाळचे पंतप्रधान स्वतःच्याच देशात तोंडघशी...\nसीमा प्रश्नात तिसऱ्याची गरज नाही; चीनने अम...\nचीनसोबतचा वाद चिघळणार; अमेरिका घेणार 'हा' ...\nपोलिसांवर कृष्णवर्णीयाच्या हत्येचा आरोप; अ...\nतीन दिवसात सेन्सेक्सची १५०० अंकांची कमाई ; गुंतवणू...\nGDP वृद्धीला ब्रेक; 'करोना'पाठोपाठ अर्थव्य...\nकरोनामुळे अर्थव्यवस्थेचे मुख्य चाक चिखलात;...\nकरोनाचा धक्का; काल १२ तर आज १५ हजार जणांना...\nआता येणार खरे संकट; लॉकडाऊनमुळे निर्माण झा...\nसोने ७०५ रुपयांनी महागले; जाणून घ्या आजचा ...\nचीनने करोना पसरवून काय साधले, सांगतोय हरभजन सिंग\nविश्वचषकाच्या अंतिम फेरीत धोनीने दुसऱ्यांद...\n...तर डिव्हिलियर्स ३६० म्हणून ओळखला गेला न...\nधोनी क्रिकेटचा डॉन आहे; पकडने अशक्य\nट्वेन्टी-२० विश्वचषक होणार रद्द\nएकटा क्रिकेटपटू नव्हे, त्याचे संपूर्ण कुटु...\n... म्हणून अमिताभ आणि जया यांच्या लग्नात होते फक्त...\nगीतकार योगेश गौर यांचं वयाच्या ७७ व्या वर्...\nचार वर्षात तयार झाला 'हा' चित्रपट; ५ जूनला...\nजेव्हा सुश्मिता तिच्या प्रियकराची मुलाखत घ...\nअभिनेता सांगतोय लॉकडाउनमध्ये कसं रहायचं फि...\nविद्या बालननं केली 'नटखट' या शॉर्ट फिल्मची...\nशाळा १ जुलैला सुरू करण्याचा विचार; उपमुख्यमंत्री अ...\nCBSE: मार्क वाढवायच्या नावे फसवणूक; बोर्डा...\nव्यावसायिक अभ्यासक्रम शुल्क: मुंबई हायकोर्...\nसीए : जुलै परीक्षांच्या केंद्रात बदल करता ...\nअंतिम सत्र परीक्षा: मुख्यमंत्री करणार कुलग...\nSEBI Internship: सेबीत इंटर्नशीपची संधी\nमास्क, जरा हट के\nकरा कार्यक्षमता वाढवणारे व्यायाम\nमास्क, जरा हट के\nकरा कार्य���्षमता वाढवणारे व्यायाम\nवर्क फ्रॉम होम आणि स्वयंपाक\nवर्क फ्रॉम होमचा परिणाम\nएक आजोबा दवाखान्यात जातात\nवऱ्हाडी करोनाग्रस्त; नवं जोडपं लग..\nगावी जाण्यासाठी धारावीत श्रमिकांच..\nरेशन मिळत नसल्यानं महिलांचा ठिय्या\nकोविड सेंटर उभारलंय, पण वैद्यकिय ..\n५० दिवसांची मेहनत लॉकडाऊन ४.०मुळं..\nऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती; ..\nघर गाठण्यासाठी मजुरांची रेल्वे स्..\n​​​'गुड न्यूज'ने आठवड्यात पार केला १३० कोटींचा टप्पा\nअक्षय कुमार, करीना कपूर-खान, दिलजीत दोसांझ आणि कियारा आडवाणी यांच्या मुख्य भूमिका असलेल्या 'गुड न्यूज' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. एका आठड्याभरात चित्रपटानं १०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री केली असून आठ दिवसांच्या कमाईचा आकडा हा १३० कोटींच्यावर पोहोचला आहे.\nकरिनाला सिनेमात करायचाय वयाने लहान अभिनेत्यासोबत रोमान्स\nअभिनेत्री करिना कपूर सध्या स्वित्झर्लंडमध्ये आहे. कुटुंबासोबत ती हॉलिडे टाइम एंजॉय करत आहे. तर दुसरीकडे तिचा गुड न्यूज हा सिनेमाही प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीला उतरला आहे. या सिनेमात तिने एका गरोदर महिलेची भूमिका साकारली आहे. करिना कपूरने गेल्या दोन दशकांपासून तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंली आहेत. अभिनय कारकीर्दीत तिने अनेक निकष मोडित काढले, पण आता तिला काही तरी वेगळं करण्याची इच्छा आहे.\n'गुड न्यूज' चित्रपट पाहणं का आवश्यक आहे याची ५ कारणं\nअक्षय कुमार, करीना कपूर-खान, दिलजीत दोसांझ आणि कियारा आडवाणी अभिनीत 'गुड न्यूज' चित्रपटाच्या घोषणेनंतर या चित्रपटाची शहरात चर्चा सुरू झालेली आहे.\n...म्हणून अक्षय कुमारने स्वीकारलं कॅनडाचे नागरिकत्व\nबॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार बऱ्याचदा नागरिकत्वाच्या मुद्यावरून ट्रोलर्स निशाण्यावर येतो. देशभक्तीवर आधारीत चित्रपट करणाऱ्या अक्षय कुमारवर कॅनडाचा नागरिक असल्याच्या मुद्यावर बरेचजण टीका करतात. खुद्द अक्षय कुमारने कॅनडाचे नागरिकत्व का स्वीकारले याचा खुलासा केला आहे.\n'गुड न्यूज'मुळे करिना कपूर घेणार ब्रेक\nअभिनेत्री करिना कपूर आपले काम आणि जबाबदाऱ्यांबाबत नेहमीच गंभीर असते ते सर्वांनाच माहीत आहे. ती एखाद्या कामात कितीही व्यग्र असली तरी देखील ती ठरवलेल्या कामाच्या वेळापत्रकावर त्याचा परिणाम होऊ देत नाही. सर्व ठरलेली कामे ती पूर्�� करतेच करते अशी करिनाची ख्याती आहे. मात्र, अशी कधीतरी वेळ येते की हे शक्य होत नाही आणि आताही असेच काहीसे होत असल्याचे दिसते आहे. याचे कारण आहे 'गुड न्यूज'\nकरिनाला फॅन्सने भेट दिलं तैमूरचं पेंटिंग\nअभिनेत्री करिना कपूर आणि सैफ अली खान यांच्या लाडक्या तैमूर अली खानची लोकप्रियता केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही आहे. अलीकडेच करिना कपूर ऑस्ट्रेलियातील सिडनीत एका कार्यक्रमात सहभागी झाली होती. तिथे तिच्या फॅन्सच्या एका गटाने तिला तैमूरचं एक पेंटिंग भेट म्हणून दिलं. याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.\nकल्कीला पाहून करिना म्हणाली, 'मी तर गाय दिसत होते'\nजेव्हा अभिनेत्री करिना कपूर प्रेग्नंट होती आणि तैमूरचा जन्म व्हायचा होता, तेव्हा ती खूप चर्चेत होती. तिने आपलं गर्भारपण कसं स्टायलिस्ट पद्धतीने कॅरी केलं यावर तिचे फॅन्स फिदा होते. या दरम्यान तिने रॅम्प वॉकही केला होता. आता हेच सगळे अनुभव प्रेग्नंट असलेली कल्की केकलाही घेत आहे. काय म्हणाली करिना कल्कीचा बेबी बंप पाहून\nसरदारांवर होणारे विनोद सहन करू शकत नाही : दिलजीत दोसांझ\nसरदारजींवर करण्यात येणारे विनोद सहन करू शकत नाही अशी भावना अभिनेता दिलजीत दोसांझ याने व्यक्त केली आहे. दिलजीत दोसांझ सध्या 'अर्जुन पटियाला' या त्याच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मुंबईत आला असून एका मुलाखतीत त्याने सरदारजींवर होणाऱ्या विनोदाबद्दल खंत व्यक्त केली आहे.\nहिंदी सिनेमे आणि 'खाकी वर्दी' हे समीकरण नवीन नाही पण, बॉलिवूड स्टार्सना सध्या पुन्हा एकदा पोलिसी गणवेशाची भुरळ पडली आहे...\nहिंदी सिनेमे आणि 'खाकी वर्दी' हे समीकरण नवीन नाही पण, बॉलिवूड स्टार्सना सध्या पुन्हा एकदा पोलिसी गणवेशाची भुरळ पडली आहे...\nहिंदी सिनेमे आणि 'खाकी वर्दी' हे समीकरण नवीन नाही पण, बॉलिवूड स्टार्सना सध्या पुन्हा एकदा पोलिसी गणवेशाची भुरळ पडली आहे...\nहिंदी सिनेमे आणि 'खाकी वर्दी' हे समीकरण नवीन नाही पण, बॉलिवूड स्टार्सना सध्या पुन्हा एकदा पोलिसी गणवेशाची भुरळ पडली आहे...\nहिंदी सिनेमे आणि 'खाकी वर्दी' हे समीकरण नवीन नाही पण, बॉलिवूड स्टार्सना सध्या पुन्हा एकदा पोलिसी गणवेशाची भुरळ पडली आहे...\nहिंदी सिनेमे आणि 'खाकी वर्दी' हे समीकरण नवीन नाही पण, बॉलिवूड स्टार्सना सध्या पुन्हा एकदा पोलिसी गणवेशाची भुरळ पडली आहे...\nडिसेंबर���ध्ये अक्षय देणार 'गुड न्युज'\nसुपरस्टार अक्षय कुमारच्या 'गुड न्युज' या नव्या चित्रपटाची चर्चा बॉलिवुडमध्ये जोरदार रंगत आहे. हा चित्रपट चालू वर्षाच्या शेवटी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अक्षयनं आपल्या ट्विटर अकाउंटवरुन या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख, २७ डिसेंबर २०१९ जाहीर केली आहे.\nयंदाचं वर्षही अक्षय कुमार गाजवणार\nभिनेता अक्षय कुमारसाठी २०१८ हे वर्ष कारकिर्दीच्या दृष्टीने यशस्वी ठरलं. मागच्या वर्षी आलेल्या 'पॅडमॅन', 'गोल्ड' आणि '२.०' या चित्रपटानी बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमवला. त्यानंतर आता यंदाचं वर्षही अक्षयसाठी लकी ठरण्याची शक्यता आहे.\nबॉलिवूडमध्ये या वर्षात दाखल झालेली अनेक तरुण नावं चर्चेत राहिली वरुण धवनच्या 'ऑक्टोबर'मधून अभिनेत्री बनिता संधू झळकली...\n'ही सेन्सॉरशिप उत्तर कोरियासारखी'\nबहुचर्चित 'उडता पंजाब' सिनेमा सेन्सॉरच्या कचाट्यात सापडल्याने संतप्त झालेला निर्माता अनुराग कश्यप याने केंद्रीय सेन्सॉर बोर्ड चालवणाऱ्यांची तुलना थेट उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जाँग याच्याशी केली असून त्यावरून मोठं वादळ उठण्याची शक्यता आहे.\nमी आणि करीना सॉलिड टीम\nअभिनेत्री आलिया भट सध्या हवेत आहे. तिची आदर्श असलेल्या करिना कपूर-खानबरोबर तिला ‘उडता पंजाब’ या आगामी सिनेमात एकत्र पडद्यावर काम करता येणार आहे. अभिषेक चौबे दिग्दर्शित करत असलेल्या या सिनेमात शाहिद कपूर आणि पंजाबी स्टार दिलजीत दोसांझ प्रमुख भूमिकांमध्ये आहेत.\nशाळा १ जुलैला सुरू करण्याचा विचार; उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती\nकरोनामुळे यंदा पायी आषाढवारी रद्द; हेलिकॉप्टरने पादुका पंढरीत नेणार\nGDP वृद्धीला ब्रेक; 'करोना'पाठोपाठ अर्थव्यवस्थेवर महामंदीचे संकट\nलडाखमध्ये आतपर्यंत घुसण्याचा चिनी सैनिकांचा डाव होता\nचीनने करोना पसरवून काय साधले, सांगतोय हरभजन सिंग\nगुंतवणूकदार मालामाल; सेन्सेक्सची ३ दिवसांत १५०० अंकांची कमाई\nउपमुख्यमंत्री म्हणतात, 'करोनाला घाबरण्याचे काहीच कारण नाही'\nकरोनामुळे अर्थव्यवस्थेचे मुख्य चाक चिखलात; मंदीने दरवाजा ठोठावला\nLive: करोनामुळे यंदा प्रतिकात्मक आषाढी यात्रा; पायी दिंडी नाहीच\n... म्हणून अमिताभ आणि जया यांच्या लग्नात होते फक्त पाच व-हाडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/tag/tdp-exit-nda/", "date_download": "2020-05-29T14:10:47Z", "digest": "sha1:XPLMCDGNBJCA2KBNSOWUR7VKVQDBWK3W", "length": 11108, "nlines": 119, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "congress will grant special state to Andhra Pradesh | काँग्रेस आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देणार | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nयंदाचा पालखी सोहळा पायी होणार नाही, पण इतर ३ पर्याय दिले लॉकडाउन: महाराष्ट्रातून गुजरातला जाणारा २४ टन तांदूळ पकडला कंत्राटी डॉक्टर आणि बंधपत्रित डॉक्टरांचं मानधन समान करण्याचा निर्णय गुजरातमधील रुग्णालयांच्या दुर्दशेवर ताशेरे ओढणाऱ्या न्यायाधीशांची बदली छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांचे प्रदीर्घ आजाराने निधन सीकेपी बँकेचा परवाना रद्द, खातेदारांची उच्च न्यायालयात धाव देवगड: महिलेचा मृत्यू झाल्यानंतर ८ दिवसांनी कोरोना पॉसिटीव्ह रिपोर्ट आला\nकाँग्रेस आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देणार\nकाँग्रेस आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देणार\nएनडीएला धक्का, चंद्राबाबूंचा पक्ष टीडीपी एनडीएतून बाहेर\nआज एनडीएला मोठा राजकीय धक्का मिळाला आहे. कारण एनडीएतील प्रमुख घटक पक्ष टीडीपीने एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला तसेच त्यांचे दोन केंद्रीय मंत्री अशोक गजपती राजू आणि वाय. एस. चौधरी यांना ताबडतोब राजीनामे देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nभारतातील कोरोनाचं वाढतं प्रमाण; WHO'चा भारताला लॉकडाऊनबाबत सल्ला\nकोरोना आपत्ती: ब्राझीलमध्ये मृतदेह दफन करायला जमीन अपुरी पडत आहे\nमारुती सुझुकीच्या प्लांटमध्ये एका कर्मचाऱ्याची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह; कंपनीत खळबळ\nगुजरातमधील रुग्णालयांची अवस्था अंधारकोठडीपेक्षा भीषण; गुजरात उच्च न्यायालयाकडून ताशेरे\nअमेरिका व चीन शीतयुद्धाच्या जवळ; चीनच्या परराष्ट्र मंत्र्याचं धक्कादायक विधान\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nअम्फान चक्रीवादळ : प. बंगालला १, ००० कोटींची तात्काळ मदत, पंतप्रधानांची घोषणा\nशहरातील आरोग्यसेवा कमी पडत असताना गाव-खेड्यातही कोरोनाचा संसर्ग वाढतोय\nमहाराष्ट्रात आज २२५० नवे रुग्ण; कोरोना रुग्णांचा आकडा ३९,२९७ वर\nडिजिटल शालेय शिक्षण, प्रत्येक इयत्तेसाठी वेगळं चॅनेल - केंद्रीय अर्थमंत्री\nशरद पवारांकडून मुंबईतील एमएमआरडीए मैदानातील क्वारंटाईन केंद्राची पाहणी\nबीडच्या कंटेन्मेंट झोनमध्ये भाजप आमदाराचा लोकांशी संवाद; गुन्हा दाखल\nप्रसिद्ध ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी यांचं कोरोनामुळे निधन\nराज्यासाठी आपण काय करतो, याचं आत्मपरीक्षण केल्यास ते हितावह ठरेल; फडणवीसांना टोला\nरुग्णालयातील बेड्सची माहिती मिळत नसल्याने कोरोनाबाधित त्रस्त...सविस्तर\nकोविड १९ डॅशबोर्ड मान्यतेसाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्री, गृहमंत्र्यांना महाराष्ट्रनामाची विनंती\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://ma.dll-rehab.com/file/script.dll/3573.html", "date_download": "2020-05-29T12:38:34Z", "digest": "sha1:2HYROVAKLLSAE76RZQZKSBJDVGVBZK3T", "length": 4210, "nlines": 95, "source_domain": "ma.dll-rehab.com", "title": "Script.dll - Corel Draw - dll-rehab.com", "raw_content": "\nफाईलचा आकार: 4.64 Mb\nकसे प्रतिष्ठापीत करायचे script.dll:\nप्रत फाइल script.dll कार्यक्रम स्थापना निर्देशिका विनंती आहे की script.dll.\nते कार्य करत नाही तर, आपण कॉपी लागेल script.dll तुमची प्रणाली निर्देशिकेत. मुलभूतरित्या, हे आहे:\nआपण वापरत असल्यास 64-bit विंडोज आवृत्ती, आपण देखील कॉपी पाहिजे script.dll to C:\\Windows\\SysWOW64\\\nमूळ फाइल्स बॅकअप प्रत करू\nकोणत्याही विद्यमान फाइल खोडून पुन्हा\nआपला संगणक रीबूट करा.\nसमस्या अजूनही घडल्यास, खालील गोष्टी करू:\nWindows प्रारंभ मेनू उघडा आणि निवडा \"Run...\".\nअध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक टाइप करा आणि Enter ढकलणे (किंवा तुम्ही विंडोज मला, कमांड टाईप वापरत असल्यास)\nतुम्ही मला आढळणार नाही तर विंडो संचयीका मध्ये खालिल प्रयत्न: विंडोज प्रारंभ मेनू उघडा आणि निवडा \"Run...\".\nअध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक टाइप करा आणि Enter ढकलणे (किंवा तुम्ही विंडोज मला वापरत असल्यास, कमांड टाईप)\nया फाईल इतर आवृत्ती:\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=421", "date_download": "2020-05-29T13:22:11Z", "digest": "sha1:VHZBXS7M3PW6AMINKK6F2QAM2U7LB7AX", "length": 10713, "nlines": 77, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nVNX मराठी न्यूज चॅनल\nगृह विलगीकरण म्हणजे काय \nग्रीनझोनमध्ये असलेल्या गडचिरोली जिल्हयात ३ लोकांचे नमुने आले कोरोना पॉझिटीव्ह\nअत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता देणार : परिवहन मंत्री ॲड.अनिल परब यांची घोषणा\nदेशी कट्ट्यासह अट्टल गुन्हेगारास अटक\nकुपोषण दूर करण्यासाठी प्रोटीन युक्त तांदुळ \nघोट - पोटेगाव मार्गावरील कोठरी बुध्द विहाराजवळील रस्ता उखडला\nश्रावण महिन्यातील दुसऱ्या सोमवारी मार्कंडादेव येथे भाविकांची गर्दी\nकरोना विषाणूचा संसर्ग झाल्याच्या भीतीने युवकाची गळफास घेऊन आत्महत्या\nताडगुडा येथील जनजागरण मेळाव्यात नागरिकांनी ११ बरमार बंदुके केले जमा\nउन्नाव पिडीतेवर अंत्यसंस्कार : बहिणीला शासकीय नोकरी, घर, शस्त्र परवाना\nमी दाऊदशी बोललोय, त्याला दमही दिलाय : संजय राऊत\nप्रशासक नेमलेल्या आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकावर पोस्को, अ‍ॅट्रासिटी अंतर्गत गुन्हा दाखल\nसर्च मध्ये सुरु झाली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची एटीएम सेवा\nविज्ञानात केलेले सर्व प्रयोग आपल्या अमर्याद धाडसाची आठवण देतात : पंतप्रधान नरेंद्र मोदी\nसाडेचार कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करून बँक ऑफ महाराष्ट्र शाखेची फसवणूक करणाऱ्याला पाच वर्ष सक्तमजुरी\nकोत्तागुडम येथील शाळेच्या छताचे स्लॅब कोसळल्याने एक विद्यार्थी जखमी\nबलात्कार घटनेच्या विरोधात धडकला देसाईगंज येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मूकमोर्चा\nराज्यातील सर्व दिव्यांगांना एक महिन्याचे रेशन, स्वच्छता किट घरपोच मिळणार : मंत्री धनंजय मुंडे\nउद्योग, शेती, शिक्षण, पर्यावरण, सामाजिक न्याय , शहरीकरण या सात मुद्द्यांवर भर देणारा आघाडीचा 'शपथनामा' जाहीर\nदेशभरात मोटर व्हेइकल कायदा आजपासून लागू होणार , नियमभंगासाठी आता पाच ते दहापट दंड\n१६ डिसेंबरपासून नागपुरात हिवाळी अधिवेशनाला सुरुवात\nराज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या पेन्शन अदालतमध्ये सुमारे १ हजार ६०० प्रकरणांवर कार्यवाही\nराज्यात ४९० जण कोरोनाबाधित तर २६ जणांचा झाला मृत्यू\nव्याहाड खुर्द ग्रामपंचायत कार्यालयात दारूसाठा आढळल्याने खळबळ\n१८ ते २० सप्टेंबर या काळात पावसाची शक्यता, विदर्भात मुसळधार ते अतिवृष्टीचा अंदाज\nउच्च शिक्षणातील बदल काळाची गरज : कुलगुरू डॉ. कल्याणकर\nअयोध्याप्रकरणी ६ ऑगस्टपासून आठवड्यातील तीन दिवस नियमित सुनावणी : सर्वोच्च न्यायालय\nगडचिरोली जिल्ह्यात संचारबंदीच्या निर्बंधाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी जिल्हाधिकारी सिंगला यांनी काढले सुधारित आदेश\nराज्यातील लॉकडाउनचा कालावधी काही आठवड्यांसाठी वाढवला जाऊ शकतो : आरोग्य मंत्री राजेश टोपे\nपाकव्याप्त काश्मीर निश्चितपणे एक दिवस भारताचा भौगौलिक हिस्सा असेल : परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर\n३३ कोटी वृक्ष लागवडीचे ९० टक्के उद्दिष्ट पूर्ण, वनमंत्र्यांचा चंद्रपूर जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर\nपोर्ला येथे कचऱ्यामध्ये आढळले नवजात अर्भक\nकेंद्र सरकारचा नोकरदार वर्गाला मोठा दिलासा : पाच लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना कर भरावा लागणार नाही\nदहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर\nदारूतस्करावर कारवाई, १ लाख ८६ हजारांचा मुद्देमाल जप्त\nप्रचारासाठी उरले दोन दिवस, जाहीर सभा, रोड शो आणि भाषणांचा धडाका\nझारखंडमध्ये नक्षली हल्ल्या : तीन जवान शहीद तर एकजण गंभीर जखमी\nनागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला पाठिंबा देणाऱ्या शिवसेनेमध्ये संभ्रम\nगडचिरोली नगर परिषदेत ध्वजारोहणाची तयारी जोरात, पाण्यामुळे बसलेला गाळ काढला धुवून\nजि. प. उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते आलापल्ली येथे केंद्रस्तरीय बालक्रीडा सम्मेलनाचे थाटात उद्घाटन\nनक्षल्यांचे तळ उध्वस्त करत १२ नक्षली ताब्यात :छत्तीसगड पोलिसांची कारवाई\nउधारीच्या पैशातून भर बाजारात तरुणाची हत्या, तिघांना अटक\nचांद्रयान-२ चंद्राच्या कक्षेत दाखल, महत्त्वाचा ट��्पा यशस्वीपणे ओलांडला\nदेशातील रेल्वेचे खासगीकरण करण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल : १०० रेल्वे मार्गावर १५० खासगी रेल्वे धावणार\n'महालक्ष्मी एक्स्प्रेस' मधील सर्व प्रवाशांची अखेर सुखरूप सुटका\nकोरोना रुग्णाची तपासणी करणाऱ्या महिला डॉक्टरलाच कोरोनाची लक्षणे\nमणक्याच्या आजाराने ग्रस्त १० रुग्णांवर शस्त्रक्रिया\nनारगुंडा पोलिसांच्या मानवतावादी दृष्टिकोनामुळे वाचले गर्भवती महिलेचे प्राण\nअनंतनागमध्ये चकमक ; तीन दहशतवाद्यांचा खात्मा\nराज्यात उद्यापासून पुन्हा मेघ गर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज\nभामरागडचा संपर्क तुटलेलाच , पर्लकोटा नदीच्या पुलावर ४ ते ५ फुट पाणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/maharashtra/a-poem-by-the-maharashtra-police-on-the-backdrop-of-coronavirus-watch-video-118325.html", "date_download": "2020-05-29T12:52:31Z", "digest": "sha1:PT6IUGIJEXJVA2QDLROBY3GYFQTIAAXB", "length": 32123, "nlines": 230, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "Coronavirus: शुत्रू कसाही असो, युद्ध हे युद्ध असतं: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलिसांनी रचली कविता; पहा व्हिडिओ | 📰 LatestLY मराठी", "raw_content": "\nछत्तीसगढचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले दु:ख ; 29 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nशुक्रवार, मे 29, 2020\nराज्यातील अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत 30 मे रोजी निर्णय होण्याची शक्यता, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार विद्यापीठातील कुलगुरुंशी चर्चा\nCoronavirus मुळे मरण पावलेल्या लोकांसाठी स्पेनमध्ये 10 दिवसांचा दुखवटा सुरु; देशाच्या लोकशाही इतिहासातील सर्वात मोठा Mourning Period\nछत्तीसगढचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले दु:ख ; 29 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nBe Positive: कोकणातील आंबा उत्पादकांनी Coronavirus संकटात शोधली संधी; तोडली दलालांची साखळी\nठाण्यातील भाजप नगरसेवक विलास कांबळे यांचा मृत्यू; हॉटेलमध्ये आढळला मृतदेह\nअक्षय बोऱ्हाडे मारहाण प्रकरणी विघ्नहर सहकारी साखर कारखाना अध्यक्ष सत्यशील शेरकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल\nपुणे: सहकारनगर पोलीस स्टेशन मधील कर्मचाऱ्याने COVID19 वर यशस्वी मात केल्याबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले अभिनंदन\nमुंबई: दीड महिन्याच्या बाळाची कोरोना विरुद्ध लढाई यशस्वी; ब्रेन हॅम���ेज वर सुद्धा केली मात\nIND vs AUS 2020-21: क्रिकेट ऑस्ट्रेलियाने भारत दौर्‍याचे जाहीर केलेले वेळापत्रक अंतिम नाही, BCCI ने दिले महत्वाचे संकेत\n'त्या' वादग्रस्त व्हिडिओबाबत ISKON ने दाखल केली तक्रार; Shemaroo ने माफी मागत तोडले सुरलीन कौर व बलराज स्याल यांच्यासोबतचे व्यावसायिक संबंध\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nराज्यातील अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत 30 मे रोजी निर्णय होण्याची शक्यता, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार विद्यापीठातील कुलगुरुंशी चर्चा\nअक्षय बोऱ्हाडे मारहाण प्रकरणी विघ्नहर सहकारी साखर कारखाना अध्यक्ष सत्यशील शेरकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल\nपुणे: सहकारनगर पोलीस स्टेशन मधील कर्मचाऱ्याने COVID19 वर यशस्वी मात केल्याबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले अभिनंदन\nमुंबई: दीड महिन्याच्या बाळाची कोरोना विरुद्ध लढाई यशस्वी; ब्रेन हॅमरेज वर सुद्धा केली मात\nछत्तीसगढचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले दु:ख ; 29 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nछत्तीसगढ राज्याचे माजी मुख्यमंत्री अजीत जोगी यांचे निधन; 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास\nCoronavirus: गोव्यात लॉकडाऊन आणखी 15 दिवस वाढवण्यासह काही नियम शिथील करण्याची अमित शहा यांच्याकडे मागणी- मुख्यमंत्री प्रमोद सावंत\nMonsoon 2020: महाराष्ट्रात जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून दाखल होण्याचा अंदाज; 1 जून पर्यंत केरळमध्ये धडकणार\nCoronavirus मुळे मरण पावलेल्या लोकांसाठी स्पेनमध्ये 10 दिवसांचा दुखवटा सुरु; देशाच्या लोकशाही इतिहासातील सर्वात मोठा Mourning Period\nCoronavirus Updates: जगभरात कोरोनाबाधितांचा आकडा 5.7 मिलियन तर बळींचा आकडा 355,000 च्या पार\nNASA चं ऐतिहासिक SpaceX रॉकेट लॉन्चिग खराब वातावरणामुळे रद्द; 30 मे दिवशी पुन्हा केले जाणार प्रयत्न\nभारत-चीन संबंधावर डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विट; म्हणाले दोन्ही देशांमध्ये अमेरिका मध्यस्थी करण्यास तयार\niQOO 3 स्मार्टफोनवर ग्राहकांना मिळणार 3 रुपयांची सूट, जाणून घ्या फिचर्ससह नवी किंमत\nगुगल पे 'Nearby Spot' फिचर आता भारतातील 35 शहरांमध्ये उपलब्ध; जवळची अत्यावश्यक सेवांची दुकाने दाखवून करणार युजर्सची मदत\n घरातून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना Google देणार 75 हजाराचा भत्ता; Work From Home करताना लॅपटॉप, फर्निचर विकत घेण्यासाठी मदत\nMitron App: आता TikTok ला विसरा, व्हिडिओ बनवण्यासाठी सादर आहे भारतीय 'मित्रों अ‍ॅप'; जाणून घ्या याच्या वापरासाठी Step-by-Step Guide (Video)\nOla Electric भारतात पुढच्या वर्षात लॉन्च करणार इलेक्ट्रिक टू-व्हिलर\nCoronavirus Effect: लॉकडाउन मुळे मारुति सुझुकी ला मोठा तोटा; एप्रिल महिन्यात एकाही गाडीची विक्री नाही\nबीएमडब्ल्यू इंडियाचे सीईओ रुद्रतेज सिंह यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; वयाच्या 46 वर्षी घेतला अखेरचा श्वास\nCoronavirus: लक्झरी वाहन निर्माता कंपनी Mercedes-Benz चा मोठा निर्णय; पुण्यात 1,500 बेड्सचे रुग्णालय बांधण्याची घोषणा\nIND vs AUS 2020-21: क्रिकेट ऑस्ट्रेलियाने भारत दौर्‍याचे जाहीर केलेले वेळापत्रक अंतिम नाही, BCCI ने दिले महत्वाचे संकेत\nवर्ल्ड कप 2011 फायनलमध्ये टॉसवरून झाला मोठा वाद, एमएस धोनीने दुसऱ्यांदा करण्याच्या मागणीचा कुमार संगकाराने सांगितला किस्सा\nकोरोना व्हायरस जगभरात पसरविण्यामागची चीनची मूळ योजना हरभजन सिंह याने केली उघकीस, ट्विटवरून लगावली फटकार\nICC ला पात्र लिहून क्रिकेट ऑस्ट्रेलियाने 2021 टी-20 वर्ल्ड कप आयोजित करण्याची केली विनंती, यामागील तर्क जाणून घ्या\n'त्या' वादग्रस्त व्हिडिओबाबत ISKON ने दाखल केली तक्रार; Shemaroo ने माफी मागत तोडले सुरलीन कौर व बलराज स्याल यांच्यासोबतचे व्यावसायिक संबंध\nDabangg Animated Version: लवकरच प्रदर्शित होणार सलमान खानच्या ‘दबंग’चे अ‍ॅनिमेटेड व्हर्जन; 'चुलबुल पांडे' दिसणार नव्या अवतारात\nAmitabh Bachchan Helps Migrants: सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या वतीने मजुरांना मूळगावी नेणाऱ्या 10 बस हाजी अली येथून उत्तर प्रदेश साठी रवाना (See Photos)\nनवाजुद्दीन सिद्दीकी ची पत्नी आलिया हिने घटस्फोटासह पोटगी म्हणून 30 कोटी रुपये आणि 4BHK फ्लॅटची केली मागणी\nराशीभविष्य 29 मे 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nVeer Savarkar Jayanti 2020 Wishes: विनायक दामोदर सावरकर यांच्या 137 व्या जयंती निमित्त Messages, HD Images, Wallpapers शेअर करून द्या विनम्र आदरांजली\nराशीभविष्य 28 मे 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nVeer Savarkar Jayanti 2020 Quotes: वीर सावरकर यांचे देशप्रेम, एकात्मता ते जीवनाकडे सकारत्मक बघायला शिकणारे क्रांतिकारक विचार\nFact Check: कार हिटमुळे हँड सॅनिटायझरचा स्फोट होतो गाडीमध्ये सॅनिटायझर ठेवणे कितीपत सुरक्षित गाडीमध्ये सॅनिटायझर ठेवणे कितीपत सुरक्षित\nManjeshwar Brothers: रुपेरी वाळूत ते आकाशी झेप घे रे पाखरा सह 'ही' गाणी गात नेटकऱ्य��ंना थक्क केलेल्या मंजेश्वर ब्रदर्स या चिमुकल्यांविषयी जाणून घ्या (Watch Video)\n: मुंबई शहरातही टोळधाड दाखल जुहू, विक्रोळीसह अनेक ठिकाणी टोळ दिसल्याचा दावा; फोटो सोशल मीडियावर व्हायरल\n' जाणून घ्या व्हायरल व्हिडिओ मागील सत्य\nभारत: कोरोना व्हायरस लाईव्ह मॅप\nउपचार सुरु असलेले एकूण रुग्ण\nCoronavirus: शुत्रू कसाही असो, युद्ध हे युद्ध असतं: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलिसांनी रचली कविता; पहा व्हिडिओ\nकोरोनाच्या पार्श्वभुमीवर पोलिसांनी रचली कविता (PC - Twitter)\nCoronavirus: काही शत्रू डोळ्याने दिसत नाहीत,लपून वार करतात. त्यांच्या हातात शस्त्र नसतं, तरीही ते घातक असतात. पण शत्रू कसाही असो, युद्ध हे युद्ध असतं आणि तुमची साथ असेल तर आपण ते जिंकणार, असा विश्वास व्यक्त करत एका पोलिस हवालदाराने कोरोना विरोधच्या युद्धाच्या सद्यस्थितीवर एक कविता (Poem) रचली आहे. दिलीप नामदेव धायगुडे असं या पोसिस हवालदाराचं नाव आहे.\nसध्या संपूर्ण जगाला कोरोनाने विळखा घातला आहे. भारतात देखील कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात 21 दिवसांचे लॉकडाऊन घोषीत केले आहे. केंद्र तसेच राज्य सरकारकडून नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केलं आहे. परंतु, तरीदेखील लोक सरकारच्या सुचनांचे उल्लंघन करत आहेत. त्यामुळे दिलीप धायगुडे यांनी या गंभीर विषयावर भाष्य करणारी कविता लिहिली आहे. (हेही वाचा - Coronavirus: खाकी कपड्यावाल्या तुझे कर्ज कसे फेडू म्हणत पोलिसांच्या कर्तव्याला भावनात्मक कवितेतून सलाम (Video))\nकाही शत्रू डोळ्याने दिसत नाहीत,लपून वार करतात. त्यांच्या हातात शस्त्र नसतं, तारीही ते घातक असतात.पण शत्रू कसाही असो, युद्ध हे युद्ध असतं आणि तुमची साथ असेल तर आपण ते जिंकणार\nया कवितेत कोरोना व्हायरसची दाहकता सांगण्यात आली आहे. माणुस माणुसकी विसरत आहे. सरकारच्या सुचनांना डल्ला मारत आहे. डॉक्टर, जवान, पोलिस रात्रंदिवस राबतो आहे, या आशयाच्या कवितेच्या ओळी मन शुन्न करून टाकतात. सध्या सोशल मीडियावर दिलीप धायगुडे यांची कविता व्हायरल होत आहे. महाराष्ट्र पोलिस या अधिकृत ट्विट हँडलवरून ही कविता शेअर करण्यात आली आहे.\nआता बाजारात मिळतोय 'कोरोना' केक ; पाहा काय आहे खासियत : watch Video\nयापूर्वीही पोलिसांनी नागरिकांना वेगवेगळ्या माध्यमातून घराबा��ेर न पडण्याचा संदेश दिला आहे. तेलंगणा पोलिसांनी कोरोना प्रमाणे दिसणारे हेल्मेट घालून नागरिकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलं होतं. तसेच महाराष्ट्रातील एका पोलिसांनी 'जिंदगी मौत न बन जाऐ', हे गाणं म्हणत लोकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं होतं.\nCoronavirus Maharashtra police कोरोना व्हायरस कोरोना व्हायरस कविता दिलीप नामदेव धायगुडे महाराष्ट्र पोलिस\nछत्तीसगढचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले दु:ख ; 29 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nBe Positive: कोकणातील आंबा उत्पादकांनी Coronavirus संकटात शोधली संधी; तोडली दलालांची साखळी\nपुणे: सहकारनगर पोलीस स्टेशन मधील कर्मचाऱ्याने COVID19 वर यशस्वी मात केल्याबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले अभिनंदन\nमुंबई: दीड महिन्याच्या बाळाची कोरोना विरुद्ध लढाई यशस्वी; ब्रेन हॅमरेज वर सुद्धा केली मात\nसलमान खान कडून मुंबई पोलिसांसाठी FRSH Sanitisers दान; लाखभर बॉटल्सचं वाटप\nCoronavirus: जनशक्तीच्या जोरावर करोना व्हायरस संकटावर मात करु - उपमुख्यमंत्री अजित पवार\nFact Check: कार हिटमुळे हँड सॅनिटायझरचा स्फोट होतो गाडीमध्ये सॅनिटायझर ठेवणे कितीपत सुरक्षित गाडीमध्ये सॅनिटायझर ठेवणे कितीपत सुरक्षित\nऔरंगाबाद येथे आणखी 45 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडल्याने जिल्ह्यात आकडा 1407 वर पोहचला\nLocust Attack In Maharashtra: महाराष्ट्र राज्यात 50% टोळधाडीचा नाश – कृषीमंत्री दादा भुसे यांची माहिती\nCoronavirus In Maharashtra: महाराष्ट्रातील तुम्ही राहत असणाऱ्या जिल्ह्यात कोरोनाचे किती रुग्ण आहेत जाणून घ्या; राज्यातील कोरोनाबाधितांची जिल्ह्यानिहाय आकडेवारी\nऔरंगाबाद: साई रंगदाळ या 7वी मध्ये शिकणार्‍या विद्यार्थ्याने कोव्हिड योद्धांच्या मदतीसाठी बनवला रोबोट; औषधं, अन्न पोहचवण्यासाठी करणार मदत\nमहाराष्ट्र पोलिस खात्यामध्ये एकूण 2211 पोलिस कर्मचारी COVID 19 च्या विळख्यात; 24 तासांत 116 जणांना कोरोनाची बाधा\nकोविड-19 च्या वाढत्या संसर्गामुळे गरोदर महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनी गरजेशिवाय रेल्वे प्रवास टाळावा; रेल्वे मंत्रालयाचे आवाहन\nराज्यातील अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत 30 मे रोजी निर्णय होण्याची शक्यता, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार विद्यापीठातील कुलगुरुंशी चर्चा\nCoronavirus मुळे मरण पावलेल्या लोकांसाठी स्पेनमध्ये 10 दिवसांचा दुखवटा सुरु; देशाच्या लोकशाही इतिहासातील सर्वात मोठा Mourning Period\nछत्तीसगढचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले दु:ख ; 29 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nBe Positive: कोकणातील आंबा उत्पादकांनी Coronavirus संकटात शोधली संधी; तोडली दलालांची साखळी\nठाण्यातील भाजप नगरसेवक विलास कांबळे यांचा मृत्यू; हॉटेलमध्ये आढळला मृतदेह\nअक्षय बोऱ्हाडे मारहाण प्रकरणी विघ्नहर सहकारी साखर कारखाना अध्यक्ष सत्यशील शेरकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल\nLockdown 4 मध्ये आंतरराज्यीय प्रवास करण्यासाठी E-Pass मिळणार; serviceonline.gov.in/epass/ वर पहा कसा कराल अर्ज\nहापूस आंबा कसा ओळखला नैसर्गिकरित्या पिकलेले आणि कृत्रिमरित्या पिकवलेल्या आंब्यातील नेमका फरक काय नैसर्गिकरित्या पिकलेले आणि कृत्रिमरित्या पिकवलेल्या आंब्यातील नेमका फरक काय आंबे विकत घेताना पारखून पाहा ‘या’ गोष्टी\nपरदेशात अडकलेल्या महाराष्ट्रीय लोकांना मायदेशी सुखरूप आणण्यासाठी ठाकरे सरकारचा मदतीचा हात; ‘इथे’ ऑनलाईन माहिती देण्याचंं आवाहन\nप्लाझ्मा थेरपी म्हणजे नेमकं काय यामुळे COVID-19 रुग्णांना फायदा होईल यामुळे COVID-19 रुग्णांना फायदा होईल जाणून घ्या प्लाझ्मा थेरपीचे फायदे, इतिहास, उपचारपद्धती याबद्दल सविस्तर माहिती\nराज्यातील अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत 30 मे रोजी निर्णय होण्याची शक्यता, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार विद्यापीठातील कुलगुरुंशी चर्चा\nठाण्यातील भाजप नगरसेवक विलास कांबळे यांचा मृत्यू; हॉटेलमध्ये आढळला मृतदेह\nअक्षय बोऱ्हाडे मारहाण प्रकरणी विघ्नहर सहकारी साखर कारखाना अध्यक्ष सत्यशील शेरकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल\nपुणे: सहकारनगर पोलीस स्टेशन मधील कर्मचाऱ्याने COVID19 वर यशस्वी मात केल्याबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले अभिनंदन", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/business/business-news/only-fastag-payments-at-toll-plazas-from-dec-1/articleshow/71973806.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article4", "date_download": "2020-05-29T15:01:39Z", "digest": "sha1:NFVQEWUR7KUGXSZBNZSV4PPGGPPMMBL7", "length": 16445, "nlines": 118, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "business news News : एक डिसेंबरपासून देभशरात फास्टॅग; टोलनाक्यांवर थांबावं लागणार नाही\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nएक डिसेंबरपासून देभशरात फास्टॅग; टोलनाक्यांवर थांबावं लागणार नाही\nदेशभरातील वाहनांसाठी येत्या १ डिसेंबरपासून नवा नियम लागू होणार आहे. या नियमानुसार देशभरातील टोल नाक्यांवर टोलचे पैसे फास्टॅगच्या माध्यमातून वसूल केले जाणार आहेत. केंद्रीय भूपृष्ठ मंत्रालयाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणास यापूर्वीच एका सूचनेद्वारे टोलनाक्यांवरील सर्व मार्गिका या फास्टॅग मार्गिकांमध्ये रूपांतरित करण्याची निर्देश दिले आहेत.\nदेशभरातील वाहनांसाठी येत्या १ डिसेंबरपासून नवा नियम लागू होणार आहे. या नियमानुसार देशभरातील टोल नाक्यांवर टोलचे पैसे फास्टॅगच्या माध्यमातून वसूल केले जाणार आहेत. केंद्रीय भूपृष्ठ मंत्रालयाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणास यापूर्वीच एका सूचनेद्वारे टोलनाक्यांवरील सर्व मार्गिका या फास्टॅग मार्गिकांमध्ये रूपांतरित करण्याची निर्देश दिले आहेत. यासाठी एक डिसेंबरची मुदत देण्यात आली आहे. यानंतरही रोखीने टोल देणाऱ्यांकडून दंडापोटी दुप्पट टोल वसूल केला जाण्याची शक्यता आहे. यामुळे टोल नाक्यांवरील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर कमी होण्याची चिन्हे आहेत. फास्टॅग म्हणजे काय व त्या विषयीची अन्य माहिती जाणून घेऊ.\nफास्टॅग ही एक इलेक्ट्रॉनिक पद्धत आहे. फास्टॅग वाहनांच्या दर्शनी भागास लावले जाणार आहे. गाडीवर फास्टॅग असल्यास देशभरातील टोल नाक्यांवर कुठल्याही प्रकारे रोख पैसे न देता वाहन पुढे नेता येईल. यामध्ये रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटीफिकेशन (आरएफआयडी) लावले जाते. वाहन टोल नाक्याच्याजवळ पोहोचल्यानंतर तेथील सेन्सर कारच्या काचेवर लावलेला फास्टॅग स्टिकर ओळखतो व संबंधित चालकाच्या/मालकाच्या बँक खात्यातून टोलची रक्कम कापली जाते. यासाठी केंद्रीय मोटर वाहन नियम १९८९च्या संबंधित विभागात आवश्यक बदल करण्यात आला आहे.एक डिसेंबरपासून लागू होणाऱ्या या प्रणालीचे वन नेशन वन फास्टॅग असे नामकरण करण्यात आले आहे. ही प्रणाली लागू झाल्यानंतर संपूर्ण देशभरात कोठेही वाहनांना रोकडरहित टोल अदा करता येईल.\nकेव्हायसीसाठी आवश्यक ओखळपत्र म्हणजेच पॅन कार्ड, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स जमा केल्यानंतर गाडीमालकास फास्टॅग अका��ंट तयार करता येईल. यासाठी एक पासपोर्ट आकाराचे छायाचित्रही देणे आवश्यक आहे. फास्टॅग सर्व टोल नाक्यांवर किंवा बँकांकडून ऑनलाइन मिळू शकेल. वन टाइम टॅग डिपॉझिटची रक्कम भरल्यानंतर फास्टॅग मिळवता येईल. कार, जीप आणि व्हॅनसाठी ही रक्कम २०० रुपये आहे. तर, ट्रक आणि ट्रॅक्टरसाठी ५०० रुपये शुल्क आहे.\n'फास्टॅग'ची सुविधा पेट्रोलपंपांवरही सुरू होणार आहे. त्यासाठी नव्या 'फास्टॅग'ची निर्मिती करण्यात आली असून, ती कार्ड 'इंडियन हायवे मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड'तर्फे (आयएचएमसीएल) बँकेच्या खात्याला जोडण्यात येणार आहेत. त्यासाठी संबंधित वाहनचालकाला 'केवायसी' प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. त्यानंतरच बँकेच्या खात्यामार्फत 'फास्टॅग'चे रिचार्ज करता येणार आहे. या सुविधेसाठी लवकरच दळणवळण मंत्रालयातर्फे दोन अॅपची निर्मिती करण्यात येणार आहे. 'माय फास्टॅग कस्टमर' या अॅपच्या माध्यमातून यूपीआय आणि बँकेच्या लिंकद्वारे रिचार्ज करता येणार आहे. या शिवाय लवकरच 'वॉलेट'चीही सुविधाही उपलब्ध करण्यात येणार असल्याचे दळणवळण मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले. सार्वजनिक बँकांव्यतिरिक्त पेट्रोल पंपांवरही 'फास्टॅग' उपलब्ध होईल.\nअनेक चालकांकडून टोलची रक्कम रोख स्वरूपात दिली जात असल्याने टोल नाक्यांवर वाहनांच्या लांबलचक रांगा लागलेल्या दिसतात. यामुळे वेळेचा प्रचंड प्रमाणात अपव्यय होतो. शिवाय, रांगेतील वाहनांची इंजिन चालूच असल्याने प्रदूषणात कमालीची भर पडते. फास्टॅगमुळे वाहनांना वाहनांवर लावले असल्यास वाहने पटापट पुढे सरकतील व रांगांचा प्रश्न निकाली निघेल. यामुळे टोल नाक्यांवरील वाहतूक कोंडीची समस्या कालबाह्य होईल, असे मानले जात आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nसोनं झालं स्वस्त ; सलग तिसऱ्या सत्रात सोने दरात घसरण...\nलॉकडाउन मुदतवाढ अत्यंत घातक; आनंद महिंद्रांचे रोखठोक मत...\n ४.७५ कोटी भारतीयांची माहिती विकली\nदेशात महामंदी अटळ; अर्थव्यवस्था ५ % आक्रसणार...\nसोने महागले ; तेजी मागील हे आहे कारण...\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nविजय मल्ल्याला मोठा झटका\nएअर इंडियाकडून प्रवाशांसाठी मोठी घोषणा\nRBI च्या महत्वाच्या घोषणा\nतर करो���ाचा धोका आणखी वाढेल; IMFने दिला इशारा\nशाळा १ जुलैला सुरू करण्याचा विचार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती\nतीन दिवसात सेन्सेक्सची १५०० अंकांची कमाई ; गुंतवणूकदार मालामाल\n... म्हणून अमिताभ आणि जया यांच्या लग्नात होते फक्त पाच व-हाडी\nपुलवामातील स्फोटकांनी भरलेली कार हिजबुलच्या दहशतवाद्याची; भावाला अटक\nनिर्बंधाचा अमेरिकेनेही विचार करावा; हाँगकाँग सरकारचा इशारा\nप्रसिद्ध गीतकार योगेश गौर यांचं वयाच्या ७७ व्या वर्षी निधन\nमोदी सरकार २.० : या निर्णयांनी गाजवलं पहिलं वर्ष\n करोनाचे संकट नष्ट करण्यासाठी मंदिरात दिला नरबळी\nविद्या बालननं केली 'नटखट' या शॉर्ट फिल्मची निर्मिती\nडोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटला ट्विटरचा पुन्हा आक्षेप\nशाळा १ जुलैला सुरू करण्याचा विचार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती\nCBSE: मार्क वाढवायच्या नावे फसवणूक; बोर्डाने केले सावध\nप्रसिद्ध ज्योतिषी बेजन दारूवाला यांचे निधन; करोनामुळे मृत्यू\n३ हजार रुपयांच्या डिस्काउंटवर मिळतोय हा जबरदस्त फोन, पाहा किंमत\nसकाळी रिकाम्या पोटी पाण्यासह कच्चे लसूण खा, या गंभीर आजारांचा धोका होईल कमी\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/lifestyle-news/health-news/pre-menstrual-syndrome-and-its-consequences/articleshow/69759317.cms", "date_download": "2020-05-29T14:51:05Z", "digest": "sha1:BADV5BGJJKG36ZXI3VUFTVEMTV5BDK2X", "length": 11621, "nlines": 104, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमुंबई टाइम्स टीममासिक पाळीच्या आधी आठ-दहा दिवस लहानसहान कारणांवरून चिडचिड होते का दैनंदिन काम करण्यात उत्साह जाणवत नाही दैनंदिन काम करण्यात उत्साह जाणवत नाही एखादी छोटी गोष्ट ...\nमासिक पाळीच्या आधी आठ-दहा दिवस लहानसहान कारणांवरून चिडचिड होते का दैनंदिन काम करण्यात उत्साह जाणवत नाही दैनंदिन काम करण्यात उत्साह जाणवत नाही एखादी छोटी गोष्ट मनाविरुद्ध झाली तर जीव देण्याइतके टो��ाचे निर्णय घेण्याची इच्छा होते का एखादी छोटी गोष्ट मनाविरुद्ध झाली तर जीव देण्याइतके टोकाचे निर्णय घेण्याची इच्छा होते का आणि हे सगळं महिन्यातील ठराविक दहा दिवसच होतं का आणि हे सगळं महिन्यातील ठराविक दहा दिवसच होतं का असं असेल तर मासिक पाळी येण्याच्या आधी होणाऱ्या आजाराची ही लक्षणं आहेत. काय आहे हा आजार असं असेल तर मासिक पाळी येण्याच्या आधी होणाऱ्या आजाराची ही लक्षणं आहेत. काय आहे हा आजार त्याची लक्षणं काय हे आजच्या लेखातून जाणून घेऊ या...\nकशी होते आजराची सुरुवात\nमासिक पाळी सुरु होण्याच्या आधी प्रत्येक महिला प्री-मेन्सट्रूअल सिंड्रोमला सामोरी जात असते. अशावेळेस लहान मोठ्या गोष्टींवरून चिडचिड होणं, दैनंदिन कामं करताना उदास वाटणं, छोट्या-छोट्या कारणांवरून रडायला येणं, सातत्याने मूड बदलत राहणे अशा मानसिक आणि शारीरिक बदलांना प्रत्येक स्त्री सामोरी जात असते. प्री-मेन्सट्रूअल डिस्फोरिक डिसऑर्डर हा आजार म्हणजे प्रिमेन्सट्रूअल सिंड्रोमचं तीव्र स्वरूप आहे. मासिक पाळीच्या आधी शरीरातील हार्मोन्सचं प्रमाण कमी जास्त होत असतं. मनाला संतुलित ठेवणाऱ्या हार्मोन्सचं प्रमाण कमी-जास्त झाल्यामुळे मनाचं संतुलन या दिवसात बिघडतं. मासिक पाळी सुरु होण्याच्या आधी आठवडाभर या आजाराची सुरुवात होते. मासिक पाळी जरी सर्व स्त्रियांना येत असली तरी हा आजार मात्र सर्वांना होत नाही. अनेकदा अनुवंशिकता, मानसिक ताण-तणाव, दैनंदिन आयुष्यात अति मेहनत, नियमित संतुलित आहाराचे सेवन होत नसल्यास हा आजार होण्याची शक्यता अधिक वाढते.\n- कोणतेही काम न करण्याची इच्छा होणं.\n- लहान-मोठ्या कारणांवरून जीव देण्याची इच्छा होणं.\n- घरातील- ऑफिसामधील कामामध्ये लक्ष न लागणं.\n- छोट्या कारणांवरून घरातील वस्तू फेकून देण्याची इच्छा होणं.\n- दैनंदिन आयुष्यात उदासीनता येणं.\n- तासनतास एकटे बसून राहण्याची इच्छा होणं.\n- छोट्या- छोट्या कारणांनी रडायला येणं.\nमासिक पाळीच्या आधी शरीरातील असंतुलित झालेल्या हार्मोन्समुळे बायकांना हा आजार होतो. अशावेळेस त्यांच्या कोणत्याही वागण्यावर त्यांना संयम ठेवता येणं शक्य नसतं. महिलांची शारीरिक आणि मानसिक अवस्था समजून घेऊन घरातील लोकांनी त्यांच्या कलेने घेणं महत्त्वाचं आहे. अशावेळेस त्यांच्याशी वाद न घालता, त्यांच्या चुका न दाखवता त्यां���ा त्यांच्या शरीरातील बदलांविषयी समजून सांगणं गरजेचं असतं. महिन्याच्या अंतराने त्यांच्या शरीरात होणारे बदल समजून घेऊन डॉक्टरांचं मार्गदर्शन, योग्य उपचार आणि त्यांच्या आहाराकडे लक्ष्य देणं महत्त्वाचं आहे.\nअनेकदा आजराच्या गांभीर्याकडे दुर्लक्ष केलं जातं. कॉलेजांमध्ये या आजाराची उपचार पद्धती आणि लक्षणं याविषयीची माहिती दिली जायला हवी. या आजराविषयी महिलांनी मोकळेपणानं बोलायला हवं. जेणेकरून समाजामध्ये या विषयीची जागरूकता निर्माण होईल आणि लोकांमध्ये असलेले गैरसमज दूर होतील.\n- सागर मुंदडा, मानसोपचारतज्ज्ञ\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nWeight Loss Drink: दिवसातून तीन वेळा प्या ‘हे’ पाणी, मह...\nकरोना: 'ही' आहेत करोनाची लक्षणे......\n'मी तंदुरुस्त आहे का' स्वतःलाच विचारा लाखमोलाचे हे ५ प...\nआघाडीचे कामगार आणि घरासाठी 'डोमेक्स'ची सुरक्षा...\n१२-१३तास एकाच ठिकाणी बसून ऑफिसचं काम करताय\nऊर्जा संतुलित करणारं मार्जार आसनमहत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nलक्षणं मासिक पाळी प्री-मेन्सट्रूअल पचार पद्धती Pre menstrual syndrome monthly period\nस्थलांतरितांसाठी धावली ठाण्याहून रेल्वे\n माकड करोना चाचणीचे सॅम्पल हिसकावून पळून गेले\nनेपाळचे पंतप्रधान स्वतःच्याच देशात तोंडघशी; नव्या नकाशाला मंजुरी नाही\nFAKE ALERT: वाराणासीमध्ये मशीद आणि शाळेतील मुलांची हत्या पोलीस करीत नाही, खोटा दावा व्हायरल\n'या' घटनेनंतर जवाहरलाल नेहरू रायबरेलीशी जोडले गेले; वाचा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/lockdown-lockdown-is-a-major-concern-for-daily-worker-artist-mumbai-artist-ankush-yadavs-call-for-help-to-the-government/", "date_download": "2020-05-29T13:10:23Z", "digest": "sha1:GRX3V7D6PZ7XHNK7QN7F2I2CS2I46Z7B", "length": 18267, "nlines": 176, "source_domain": "policenama.com", "title": "Lockdown : हातावरचं पोट असणाऱ्यांना 'लॉकडाऊन'मुळं वर्तमानासह भविष्याची मोठी 'चिंता', मुंबईचा कलाकार अंकुश यादवची सरकारला मदतीसाठी 'हाक' ! | Lockdown: 'Lockdown' is a major 'concern' for daily worker artist, Mumbai artist Ankush Yadav's call for help to the government!", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n‘आषाढी वारी यंदा पायी नाही’ वारकरी सांप्रदाय आणि उपमुख्यमंत्री अजित…\nभाजप नगरसेवकाचा हॉटेलमध्ये मृत्यू\n‘कोरोना’च्या ‘संकट’ परिस्थितीत अधिकाऱ्यांची ग्रामपंचायतमध्ये…\nLockdown : हाताव��चं पोट असणाऱ्यांना ‘लॉकडाऊन’मुळं वर्तमानासह भविष्याची मोठी ‘चिंता’, मुंबईचा कलाकार अंकुश यादवची सरकारला मदतीसाठी ‘हाक’ \nLockdown : हातावरचं पोट असणाऱ्यांना ‘लॉकडाऊन’मुळं वर्तमानासह भविष्याची मोठी ‘चिंता’, मुंबईचा कलाकार अंकुश यादवची सरकारला मदतीसाठी ‘हाक’ \nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन (कुमार चव्हाण) – सध्या देशात आणि राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन केंद्र सरकारनं लागू केला आहे. लॉकडाऊनमुळं सर्वकाही ठप्प आहे. याचा जास्त फटका हा हातावचं पोट असणाऱ्यांना बसताना दिसत आहे. अनेक नेते मंडळी तसेच सामान्य नागरिक आपापल्या परीनं इतरांना मदत करत आहेत. अशीही काही लोकं आणि कलाकार आहेत ज्यांच्यापर्यंत कोणतीही मदत पोहोचत नाही. त्यांचे कार्यक्रम बंद असल्यानं त्यांचं सारं आर्थिक उत्पन्न बंद आहे ज्यामुळं त्यांच्यासमोर जगण्याच आणि कुटुंबाचा मोठा प्रश्न उभा राहिला. याची झळ त्यांच्या मुलांसहित पूर्ण कुटुंबियांना सहन करावी लागत आहे. असात एक कलाकार आहे अंकुश रणजित यादव आणि त्यांच्या ग्रुपमधील गायक, वादक, ग्रुपमधील सर्व निर्माता आणि इतर काही कलाकार.\nLockdown : हातावरचं पोट 'लॉकडाऊन'मुळं भविष्याचीही मोठी 'चिंता',\nLockdown : हातावरचं पोट 'लॉकडाऊन'मुळं भविष्याचीही मोठी 'चिंता', मुंबईचा कलाकार अंकुश यादवची सरकारला मदतीसाठी 'हाक' \nअंकुश रणजित यादव (रा.मुलुंड मुंबई 400080, मोबाईल नंबर- 7738554404/8850335908) हे एक स्वतंत्र निवेदक आहेत. आजवर त्यांनी अनेक कार्यक्रम केले आहेत. परंतु सध्या सारं काही बंद असल्यानं त्यांच्या कार्यक्रमालाही पूर्ण विराम मिळाला आहे ज्याचा परिणाम त्यांच्या आर्थिक उत्पन्नावर आणि रोजच्या जगण्यावर झाला आहे. पोट भरण्यासाठी त्यांना रोज अडचणींचा सामना करावा लागत आहे. एक कलाकार आणि निवदेक अंकुश यादव यांनी आपल्या व्यथा मांडल्या आहेत.\nअकंशु यादव म्हणाले, “महापुरुषांची जयंती किंवा कोणत्याही निमित्तानं जे सार्वजनिक कार्यकम आयोजित केले जातात त्यात मी स्वतंत्र निवेदनाचं काम करतो. त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावरच घर चालतं. सध्या देशात सुरू असणाऱ्या कोरोनाच्या संकटामुळं आम्हाला जगण्यात अडचणी येत आहेत. आमच्याजवळ जे काही पैसे होते तेही संपण्याच्या मार्गावर आहेत. आमची भारत आणि राज्य सरकारला कळकळीची विनंती आहे की, ���्यांनी याकडे लक्ष घालावं आणि आमच्या आर्थिक उत्पन्नासाठी किंवा आमच्या अडचणी दूर करण्यासाठी काही मदतीची पावलं टाकावी.”\nआपल्या अडचणी सांगत पुढे बोलताना अंकुश यादव म्हणाले, “आधीच काही कार्यक्रम आमच्या हातून निसटले आहेत. सध्या आमचा सीजन सुरू आहे. परंतु लॉकडाऊनमुळं आर्थिक उपत्नासाठी कोणतीही संधी उपब्ध होत नाही. आगामी काही दिवसांमध्ये पुन्हा पावसाळा सुरू झाला की, आम्हाला कार्यक्रम करता येत नाही. याशिवाय आता जर आम्हाला काही उत्पन्न नाही मिळालं तर पावसाळा काढण्यासाठी मोठी अडचण निर्माण होईल. त्यामुळं आमची अडचण फक्त तात्पुरत्या स्वरुपाची नसून याचा त्रास आगामी काळातही होणार आहे. आमच्यावर बायको-मुलांचीही जबाबदारी आहे. या सगळ्याची झळ त्यांनाही सोसावी लागत आहे. माझ्या सोबत काम करणारे गायक, वादक, बॅक स्टेज कलाकार, ग्रुपमधील सर्व निर्माता आणि इतरही सहकलाकार आहेत जे या परिस्थितीचा सामना करत आहेत.”\nअंकुश यादव म्हणाले, “माझ्यासारखे इतरही अनेक कलाकार आहेत जे समोर आले नसतील. मी माझ्याकडून आणि माझ्यासोबत असणाऱ्या व माझ्यासारख्या सर्व कलाकारांच्यावतीनं भारत आणि राज्य सरकारला हात जोडून विनंती करतो त्यांनी याची दखल घ्यावी आणि आमच्या मदतीसाठी काही पावलं उचलावीत. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही ट्विटरवरून पत्र पाठवत संपर्क केला आहे. परंतु अद्याप मला त्यांच्या कार्यालयाकडून कोणतंही उत्तर मिळालेलं नाही. लवकरात लवकर आमची दखल घेण्यात यावी ही माझी विनंती.”\nCoronavirus : हवेद्वारे पसरतोय ‘कोरोना’ व्हायरस ICMR नं दिलं ‘हे’ स्पष्टीकरण, जाणून घ्या\nखुशखबर: इंडियन रेल्वेने तयार केले ‘पीपीई किट’, आता कोरोनासोबतची लढाई होणार सोपी\nआता ड्रोनव्दारे होणार औषधांची घरपोच ‘डिलिव्हरी’, ‘स्पायसजेट’…\n‘आषाढी वारी यंदा पायी नाही’ वारकरी सांप्रदाय आणि उपमुख्यमंत्री अजित…\n‘या’ राज्यात झाडाखाली सुरू झालं 20 वर्षापुर्वीचं सलून, PPE किट घालून…\n‘जिंदगी कैसी ये पहेली’ गाणं लिहिणारे प्रसिद्ध ‘गीतकार’ योगेश…\nअहमदनगर : जुळयांना तिनं सुखरूपपणे दिला जन्म, काही तासात ‘कोरोना’बाधित…\n‘नर्स-डॉक्टर’ जोडप्याचा हॉस्पीटलमध्येच पार पडला विवाह,…\n‘जिंदगी कैसी ये पहेली’ गाणं लिहिणारे प्रसिद्ध…\n‘बदलापूर’मध्ये न्यूड सीन्स दिल्यानंतर मिळाल���या…\n‘कोणसाबोत झोपले नाही, न्यूड झाले नाही म्हणून अनेक…\nएकाच फ्रेममध्ये दिसले ‘रामायण’चे…\n‘आशिकी’नंतर रातोरात स्टार झालेला राहुल रॉय लवकरच…\n‘लॉकडाऊन’मध्ये महिलेनं लढवली ‘शक्कल’…\nपुण्यात तरुणानं जी चूक केली तिच 30 वर्षीय महिलेनं केली, 8…\nकाश्मीरमध्ये टळला मोठा आतंकवादी हल्ला, ‘पुलवामा’…\nAirtel चा सर्वात ‘स्वस्त’ प्लॅन, ‘वर्क…\nआता ड्रोनव्दारे होणार औषधांची घरपोच ‘डिलिव्हरी’,…\nऑक्टोबरपर्यंत येऊ शकतं ‘कोरोना’ व्हायरसचं औषध,…\n‘आषाढी वारी यंदा पायी नाही’ \n‘या’ राज्यात झाडाखाली सुरू झालं 20 वर्षापुर्वीचं…\n‘जिंदगी कैसी ये पहेली’ गाणं लिहिणारे प्रसिद्ध…\nभाजप नगरसेवकाचा हॉटेलमध्ये मृत्यू\n ‘फक्त शाळा-कॉलेज बंद ठेवा’,…\n‘बदलापूर’मध्ये न्यूड सीन्स दिल्यानंतर मिळाल्या…\nपुणे : ‘प्रेमसंबंध तोडून टाक नाही तर मुस्लीम धर्म…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nआता ड्रोनव्दारे होणार औषधांची घरपोच ‘डिलिव्हरी’,…\n राज्यातील 970 पोलिसांनी केली…\n40 KG विस्फोटक – सुरक्षा दल ‘निशाणा’, IG नं सांगितलं…\n‘लॉकडाऊन’मध्ये ‘सोन्या-चांदी’च्या दरात आणखी…\n‘कोटक महिंद्रा’ बँकेनं 5 कर्मचाऱ्यांना बनवलं…\nट्रम्प यांना भारताकडून उत्तर, ‘मध्यस्थीची गरज नाही, शांतीनं मुद्यांना सोडविण्यासाठी चीनसोबत चर्चा सुरू’\n‘लॉकडाऊन’मध्ये महिलेनं लढवली ‘शक्कल’ अन् बनली ‘लखपती’, जाणून घ्या\nभारतीय रेल्वेनं तिकिट बुकिंगच्या नियमात केले मोठे बदल, आता ‘इतक्या’ दिवस आधी करू शकता ‘बुकिंग’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/initial-round-of-loksatta-one-act-play-competition-held-in-nashik-today-1046727/", "date_download": "2020-05-29T14:43:45Z", "digest": "sha1:25L4ETHNIVV2CXNVVPIGOJHQZQ3CX7XG", "length": 13215, "nlines": 198, "source_domain": "www.loksatta.com", "title": "नाशिकमध्ये आज ‘लोकसत्ता लोकांकिका’ची प्राथमिक फेरी | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात ४५ हजार चाकरमानी दाखल\nमाथेरानमधील घोडय़ांसाठी अनंत अंबानींकडून खुराक\nरिक्षातूनही आता करोना रुग्णांची वाहतूक\nधुळ्यात पोलिसाला करोनाची लागण\nभाडय़ाची दुकाने रिकामी होण्यास सुरुवात\nनाशिकमध्ये आज ‘लोकसत्ता लोकांकिका’ची प्राथमिक फेरी\nनाशिकमध्ये आज ‘लोकसत्ता लोकांकिका’ची प्राथमिक फेरी\nमहाविद्यालयीन विद्यार्थ्यांमधील उन्मेषाचा आविष्कार घडविण्याच्या हेतूने आयोजित सॉफ्ट कॉर्नर प्रस्तुत आणि भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या\nमहाविद्यालयीन विद्यार्थ्यांमधील उन्मेषाचा आविष्कार घडविण्याच्या हेतूने आयोजित सॉफ्ट कॉर्नर प्रस्तुत आणि भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या सहकार्याने होणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ या स्पर्धेची नाशिक विभागाची प्राथमिक फेरी दोन व तीन डिसेंबर रोजी येथील महाकवि कालिदास कलामंदिरात होणार आहे. अस्तित्त्व संस्थेच्या सहकार्याने होणाऱ्या या स्पर्धेसाठी झी मराठी या वाहिनीचे इलेक्ट्रॉनिक माध्यम प्रायोजकत्त्व लाभले आहे.\nसॉफ्ट कॉर्नर प्रस्तूत आणि भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या सहकार्याने होणाऱ्या लोकसत्ता लोकांकिका या आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेची सुरुवात रविवारी पुणे विभागापासून झाली. स्पर्धेचा दुसरा टप्पा नाशिक येथे होत असून स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून दिग्दर्शक प्रशांत हिरे, लेखक चारूदत्त कुलकर्णी हे स्पर्धकांचा कस अजमाविणार आहेत. नाशिक येथील प्राथमिक फेरीचे उद्घाटन मंगळवारी सकाळी नऊ वाजता होणार आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या ‘पाठवण’ या एकांकिकेने स्पर्धेला सुरुवात होईल. त्यानंतर सिन्नर येथील ब. ना. सारडा महाविद्यालयाची ‘चार भिंती एक छप्पर’, मनमाड महाविद्यालयाची ‘बाबा तडतडी’ या एकांकिका सादर होतील.\nदुपार सत्रात वणी महाविद्यालयाची ‘कॉलेज कट्टा’, देवळा महाविद्यालयाचीे ‘टाईमपास’, नाशिकच्या विधी महाविद्यालयाची ‘इटर्नल टूूथ’ या एकांकिका होतील. बुधवारी सकाळी सिन्नर येथील गु.मा.दां. महाविद्यालयाची ‘खरा जाणता राजा’, नाशिक येथील क. का. वाघ महाविद्यालयाची ‘हे राम’, त्र्यंबक महाविद्यालयाची ‘प्रायश्चित’ या एकांकिका होतील. समारोप सत्रात सिन्नर येथील भिकुसा महाविद्यालय ‘जाणीव’, पंचवटी महाविद्यालय ‘तहान’, नाशिकचे क. थो. हि. मु. महाविद्यालय ‘हाईड अ‍ॅण्ड सीक’ या एकांकिका सादर करणार आहेत. स्पर्धेचे टॅलंट पार्टनर असलेल्या आयरिस प्रॉडक्शन्सचे प्रतिनिधी युवा गुणांची पारख करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. शहरी आणि ग्रामीण भागातील कलागुणांचा संगम या ��्पर्धेत पाहावयास मिळणार आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nगर्लफ्रेण्डला भेटायला बिहारला जायचंय; बॉयफ्रेण्डच्या विनंतीवर सोनू सूद म्हणतो...\nअपेक्षा सोडली; अक्षय कुमारच्या 'पृथ्वीराज चौहान'चं भव्य सेट पाडणार\nविराटने अनुष्काला घटस्फोट द्यावा, भाजपा आमदाराची 'त्या' वादावरुन मागणी\n'तुमची नेहमी आठवण येते'; विलासरावांच्या जयंतीनिमित्त रितेश भावूक, पाहा व्हिडिओ\nफक्त एक काॅल करा; सोनू सूदचं स्थलांतरितांना मदतीचं आश्वासन\nबदलापूरची जांभळं पिकली झाडावरती..\nटाळेबंदीत बंदोबस्तासह गुन्हेगारीस आळा घालण्याचे आव्हान\nरिक्षातूनही आता करोना रुग्णांची वाहतूक\nसांस्कृतिक नगरांमधल्या कट्टय़ांचा ऑनलाइन आविष्कर\nमाथेरानमधील घोडय़ांसाठी अनंत अंबानींकडून खुराक\nमासळी लिलाव बाजार बंद\nसुविधाच नसताना ऑनलाइन शिक्षणाचा घाट\n1 राजकीय नेत्यांना ‘गावबंदी’ करणार\n2 ..तर सीबीआयकडे तपास देणार\n3 दलितांच्या अत्याचारांच्या चौकशीसाठी तातडीने बैठक बोलवा\nVIDEO: गिरीश कुबेरांनी वाङ्‌मयचौर्य केले का", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/unbelievable-web-series-crime-stories-abn-97-1976706/", "date_download": "2020-05-29T12:20:10Z", "digest": "sha1:TO5GPP6SREZENQFJAHNX4FSH527TLZH5", "length": 18026, "nlines": 202, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Unbelievable Web Series Crime Stories abn 97 | वेबवाला : तपासकथेचा वेगळा पैलू | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात ४५ हजार चाकरमानी दाखल\nमाथेरानमधील घोडय़ांसाठी अनंत अंबानींकडून खुराक\nरिक्षातूनही आता करोना रुग्णांची वाहतूक\nधुळ्यात पोलिसाला करोनाची लागण\nभाडय़ाची दुकाने रिकामी होण्यास सुरुवात\nवेबवाला : तपासकथेचा वेगळा पैलू\nवेबवाला : तपासकथेचा वेगळा पैलू\nगुन्हेशोधकथा पडद्यावर मांडायची पठडी अनेकवेळा ठरलेली असते.\nगुन्हेशोधकथा पडद्यावर मांडायची पठडी अनेकवेळा ठरलेली असते. काही हमखास हिट होतील अशा करामती, थोडे नाटय़, थोडं रहस्य आणि अखेरीस गुन्हेगार ताब्यात. पण एखाद्या सत्यकथेवर बेतलेली सीरिज असेल तर मात्र त्यात सिनेमॅटीक लिबर्टीच्या नावाखालीदेखील फार काही करायची सोय नसते. त्यातही कथानकाचा बाज हा टिपिकल रहस्यमय शोधकथेच्या पलिकडे जाणारा असेल तर मग सीरिजकर्त्यांना स्वतंत्र मेहनत घ्यावी लागते. तशीच मेहनत ‘अनबिलिव्हेबल’ या वेबसीरिजमध्ये दिसून येते. दोन वर्षांच्या काळात झालेल्या चार बलात्कारांचा तपास करतानाची गुंतागुंत यात अतिशय संयत आणि प्रभावीपणे मांडली आहे.\nअमेरिकेत घडलेली ही सत्यकथा आहे. वसतिगृहात राहणारी मारी या महाविद्यालयीन तरुणीवर मध्यरात्री बलात्कार होतो. त्या प्रसंगानंतर ती सुन्न होते. पोलीस, विशेष पोलीस, समुपदेशक अशा सर्वासमोर प्रसंगाची माहिती देताना अखेरीस आपल्यावर नक्की बलात्कार झालाय की स्वत:च्या मनात दडलेलेच काहीतरी तिच्या वर्णनातून उमटतंय असे तिला वाटू लागते. त्यातच ती तीन वेगवेगळे जबाब देते. अखेरीस ‘मी खोटी तक्रार केली’ असे ती पोलिसांना सांगते. त्यामुळे त्या प्रकरणाचा तपास थांबतो. पण त्यातून तिचं भावनाविश्वच उद्ध्वस्त होते. दोन वर्षांनंतर अशाच प्रकारे आणखीन एका बलात्काराची नोंद होते. मोडस ऑपरेंडी तीच असते. पुरावाच सापडत नसतो. कसलाही मागमूस न ठेवणारी हा गुन्हेगार कोण असू शकतो, याचे कोडे तपास करणाऱ्या महिला पोलीस अधिकाऱ्याला पडते. त्याचवेळी दुसऱ्या प्रांतात आणखीन एका बलात्काराच्या घटनेत हीच मोडस ऑपरेंडी सापडते. दोन्हीकडच्या महिला पोलीस अधिकारी एकत्रितपणे काम करू लागतात. त्यातून अनेक बारीकसारीक गोष्टी पुढे येतात. संगणकाच्या सहायाने खूप सारे बारकावे तपासले जातात. इतर यंत्रणाचीदेखील मदत घ्यावी लागते. इतर शोधकथांप्रमाणेच अखेरीस गुन्हेगार सापडतो.\nतसे पाहिले तर एका सरळ रेषेत जाणारी ही कथा असे प्रथमदर्शनी वाटते. पण सीरिजकर्त्यांनी त्याचे अनेक पदर उलगडले आहेत. पहिल्या पीडितेच्या आयुष्यातील अनेक बाबी या केवळ बलात्काराची घटना न मांडता त्याच्या अवतीभोवतीचे जगदेखील उलगडतात. अमेरिकी कुटुंबव्यवस्था, त्यातील त्रुटी, तपासयंत्रणांची उदासीनता, वसतिगृहातील वातावरण आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे बलात्कारितेचे भावनाविश्व. त्यानंतरच्या बलात्कारांचा शोध घेतानादेखील हा धागा कायम ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर महिला तपास अधिकाऱ्यांच्या कौटुंबिक आयुष्यातदेखील डोकावण्याचा प्रयत्न होतो. एक अधिकारी म्ह���ून एखाद्या गुन्ह्य़ाचा तपास करताना त्याच्या आजूबाजूच्या घटनांची पाश्र्वभूमीदेखील महत्त्वाची असते. दोन भिन्न स्वभावाचे अधिकारी जेव्हा एकत्र काम करतात तेव्हा त्यांच्या कार्यशैलीचा परिणाम तपासावर होतो का की ते एकत्रितपणे गुन्ह्य़ाच्या मुळापर्यंत जातात\nअसे अनेक कंगोरे मांडल्यामुळे ही वेबसीरिज केवळ रहस्य उलगडणे इतपतच मर्यादित राहत नाही. किंबहुना, सीरिजकर्त्यांना रहस्य उलगडण्याबरोबरच इतर अनेक बाबी मांडण्यात अधिक स्वारस्य दिसते. सर्व यंत्रणा हाती असूनदेखील जेव्हा एखाद्या ठिकाणी येऊन तपास खुंटतो तेव्हाची जाणीव काय असते हेदेखील त्यामुळे दिसून येते. हल्ली बरीच माहिती एका क्लिकवर जरी उपलब्ध असली तरी त्या माहितीसाठय़ाचा उपयोग हुशारीने कसा करायचा हा मुद्दा यात महत्त्वाचा ठरतो. तपासाला कलाटणी देणारी घटना ही या सर्व माहितीसाठय़ाचा हुशारीने वापर करणे हीच आहे.\nया सर्व तपासकथेबरोबरच आणखीन एक मुद्दा अगदी सहजपणे यातून मांडला आहे. बलात्कारानंतर भावनाविश्व जर गडबडले असले आणि त्याचा परिणाम रोजच्या कामावर होत असला तरी त्यात कुढत बसायचे की पुढे जायचे या प्रश्नाचं उत्तर या मालिकेतील प्रत्येक पीडित महिला वेगवेगळ्या पद्धतीने देते. संधी मिळताच या सर्वातून बाहेर पडून स्वतंत्र आयुष्य सुरू करण्याचा मारीचा निर्णय म्हणून खूप वेगळा ठरतो. इतकेच नाही तर तपास अधिकाऱ्यानेदेखील एखाद्या गुन्ह्य़ाकडे कसे पाहावे याचेदेखील वेगळे पैलू दिसतात.\nसत्यकथा असल्यामुळे कथेत पाणी न घालता अगदी थोडक्यातच हे सगळे मांडण्याचे काम सीरिजकर्त्यांनी केले आहे. इतर तपासकथांप्रमाणे सनसनाटीपणाला आवर घालून कथा पुढे सुरू ठेवल्यामुळे काही ठिकाणी खूपच संथपणा जाणवतो, पण तो एकूणच मांडणीला पूरक ठरतो. आठ भागांची ही मिनी वेबसीरिज जरूर पाहण्यासारखी आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nगर्लफ्रेण्डला भेटायला बिहारला जायचंय; बॉयफ्रेण्डच्या विनंतीवर सोनू सूद म्हणतो...\nअपेक्षा सोडली; अक्षय कुमारच्या 'पृथ्वीराज चौहान'चं भव्य सेट पाडणार\nविराटने अनुष्काला घटस्फोट द्यावा, भाजपा आमदाराची 'त्या' वादावरुन मागणी\n'तुमची नेहमी आठवण येते'; विलासरावांच्या जयंतीनिमित्त रितेश भावूक, पाहा व्हिडिओ\nफक्त एक काॅल करा; सोनू सूदचं स्थलांतरितांना मदतीचं आश्वासन\nबदलापूरची जांभळं पिकली झाडावरती..\nटाळेबंदीत बंदोबस्तासह गुन्हेगारीस आळा घालण्याचे आव्हान\nरिक्षातूनही आता करोना रुग्णांची वाहतूक\nसांस्कृतिक नगरांमधल्या कट्टय़ांचा ऑनलाइन आविष्कर\nमाथेरानमधील घोडय़ांसाठी अनंत अंबानींकडून खुराक\nमासळी लिलाव बाजार बंद\nसुविधाच नसताना ऑनलाइन शिक्षणाचा घाट\n1 रॅम्बोचा शेवट की..\n2 सवतनामा : चित्रचाहूल\n3 ऑस्करसाठी भारताकडून ‘गली बॉय’ची निवड पण चर्चा मात्र ‘अंधाधून’ची; जाणून घ्या कारण\nVIDEO: गिरीश कुबेरांनी वाङ्‌मयचौर्य केले का", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/arthvrutant-news/patience-is-needed-share-market-1111366/", "date_download": "2020-05-29T13:10:21Z", "digest": "sha1:BTKYA4NUBZBAWHZBA76VELGZXQYEBITQ", "length": 16342, "nlines": 204, "source_domain": "www.loksatta.com", "title": "हीच वेळ संयमाची ! | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात ४५ हजार चाकरमानी दाखल\nमाथेरानमधील घोडय़ांसाठी अनंत अंबानींकडून खुराक\nरिक्षातूनही आता करोना रुग्णांची वाहतूक\nधुळ्यात पोलिसाला करोनाची लागण\nभाडय़ाची दुकाने रिकामी होण्यास सुरुवात\nदिवस किती वेगात बदलतात हे सध्या शेअर बाजाराचा घसरता निर्देशांक, शेअर्सचे नवीन नीचांक बघून सहज लक्षात येते.\nदिवस किती वेगात बदलतात हे सध्या शेअर बाजाराचा घसरता निर्देशांक, शेअर्सचे नवीन नीचांक बघून सहज लक्षात येते. नवीन सरकार, नवीन परिणामकारक योजना आणि नवीन आश्वासने अशा आश्वासक वातावरणात गेल्या वर्षी शेअर बाजाराच्या तेजीला सुरुवात झाली. सुदैवाने त्यात घसरत्या कच्च्या तेलाच्या किमतीमुळे चलनवाढ आटोक्यात राहिलीच, शिवाय चालू खात्यावरील तूटही बव्हंशी भरून निघाली. अर्थसंकल्पदेखील बऱ्यापकी वाटल्याने ही तेजी कायम राहील, असे वाटत असतानाच, ही तेजी होती की निर्देशांकला आलेली सूज होती, असे आता भासायला लागले आहे. सध्याची देशांतर्गत किंवा जागतिक परिस्थिती बघता तेजीचे दिवस अजून बरेच दूर आहेत असे वाटू लागले आहे. रिझव्‍‌र्ह बँकेचे पातधोरण जाहीर करताना, गव्हर्नर रघुराम राजन यांनी सगळे काही आलबेल नसल्याचे सु��ोवाच केले आहे. दिवाळखोरीत निघालेला ग्रीस, अमेरिकेतील व्याजदर वाढीची शक्यता, चीनमध्ये तेथील मध्यवर्ती बँकेने जाहीर केलेली व्याजदरातील कपात वगैर जागतिक घडामोडीच्या पाश्र्वभूमीवर भारतातील दुष्काळी परिस्थिती, घसरता रुपया आणि बँकांच्या अनुत्पादित कर्जाचे वाढते प्रमाण या सगळ्यांचा एकत्रित परिणाम नाही झाला तरच नवल. गेल्या काही आठवडय़ांपासून नरम गरम असलेल्या बाजारात आता मंदीचे वातावरण आले आहे. आणि मंदीचा सर्वात मोठा फटका बसतो तो नेहमी मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्सना. अशा कालावधीत कुठलाही गुंतावणूकदार गोंधळून जाणे साहजिक आहे. मात्र हीच वेळ संयमाची असते आणि तसेच चांगले शेअर्स खरेदी करण्याची. चांगला गुंतवणूकदार हा नेहमीच दीर्घकालीन विचार करणारा असल्याने त्याला भीतीचे काहीच कारण नाही.\nकाही कंपन्या आपल्या गुणवत्तेच्या आणि कामगिरीच्या जोरावर पुढे जातात त्यातलीच एक स्वबळावर मोठी झालेली कंपनी म्हणजे विनाती ऑरगॅनिक्स. १९९१ मध्ये आयपीओद्वारे भांडवली बाजारात प्रवेश केल्यानंतर २३ वर्षांत कंपनीने सातत्याने उत्तम कामगिरी करून दाखविली आहे. सुरुवातीला महाराष्ट्रातील महाड येथून आयजो ब्युटाईल बेन्झिन या बल्क ड्रग्सचे आयएफपी फ्रान्सच्या सहकार्याने उत्पादन करणाऱ्या या कंपनीने नंतर विस्तार कार्यक्रम हाती घेऊन खेडमध्ये लोटे परशुराम येथूनही सोडियम मिथाइल सल्फोनेट (रटअर) आणि अक्रिमालिडो मिथाइलप्रोपेन सल्फोनिक अ‍ॅसिड (अळइर) उत्पादन चालू केले. रटअर चे उत्पादन घेणारी ही भारतातील एकमेव आणि जगातील तिसरी कंपनी आहे. २०१४-१५ या आíथक वर्षांत कंपनीने ७५९ कोटी रुपयांच्या उलाढालीवर ११५.८ कोटी रूपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत तो ३७% जास्त असून प्रति समभाग उत्पन्न २२.४ वर गेले आहे. काही वर्षांपूर्वी आपल्या भागधारकांना २:१ बक्षीस समभाग देणाऱ्या या कंपनीचे भरणा झालेले भागभांडवल केवळ १०.३२ कोटी असल्याने आगामी कालावधीत कंपनीकडून बोनस शेअर्सची अपेक्षा आहे. काही वर्षांपूर्वी ७०-७५ च्या आसपास मिळणारा हा शेअर आता ५५० रुपयांच्या वर गेल्याने काहींना हा शेअर थोडा महाग वाटू शकेल. मात्र सध्याच्या वातावरणात सुरक्षित गुंतवणुकीसाठी विनातीसारखेच शेअर्स खरेदी करायला हवेत. मंदीत हा शेअर थोडय़ा खालच्या किमतीत मिळाला तर अथवा टप्प्याटप्प्याने खरेदी करण्यासाठी विनातीचा जरूर विचार करावा.\nसूचना : लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची प्रस्तुत लेखामध्ये सुचवलेल्या कंपनीच्या शेअर्स मध्ये कुठलीही गुंतवणूक नाही तसेच या कंपनीशी कुठलाही संबंध नाही. सुचवलेल्या कंपनीकडून लेखकाने कुठलेही मानधन घेतलेले नाही.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n‘सेन्सेक्स’ची १२८ अंश गटांगळी\nदुपारच्या सत्रातील भूकंपानंतर शेअर बाजार सावरला, २७९ अंकांची पडझड\nअवघ्या पाच दिवसात शेअर बाजारातील गुंतवणूकदार ४.६७ लाख कोटींनी श्रीमंत\n2018 मध्ये जगातील ‘टॉप ५००’ श्रीमंतांच्या संपत्तीमध्ये २८,३४५ अब्ज रुपयांची घट\nगर्लफ्रेण्डला भेटायला बिहारला जायचंय; बॉयफ्रेण्डच्या विनंतीवर सोनू सूद म्हणतो...\nअपेक्षा सोडली; अक्षय कुमारच्या 'पृथ्वीराज चौहान'चं भव्य सेट पाडणार\nविराटने अनुष्काला घटस्फोट द्यावा, भाजपा आमदाराची 'त्या' वादावरुन मागणी\n'तुमची नेहमी आठवण येते'; विलासरावांच्या जयंतीनिमित्त रितेश भावूक, पाहा व्हिडिओ\nफक्त एक काॅल करा; सोनू सूदचं स्थलांतरितांना मदतीचं आश्वासन\nबदलापूरची जांभळं पिकली झाडावरती..\nटाळेबंदीत बंदोबस्तासह गुन्हेगारीस आळा घालण्याचे आव्हान\nरिक्षातूनही आता करोना रुग्णांची वाहतूक\nसांस्कृतिक नगरांमधल्या कट्टय़ांचा ऑनलाइन आविष्कर\nमाथेरानमधील घोडय़ांसाठी अनंत अंबानींकडून खुराक\nमासळी लिलाव बाजार बंद\nसुविधाच नसताना ऑनलाइन शिक्षणाचा घाट\n1 पाव टक्का रेपो दर कपात गृहितच, बाजाराला मात्र त्याहून अधिकाची अपेक्षा\n2 एलआयसी नोमुरा चिल्ड्रन्स फंड\nVIDEO: गिरीश कुबेरांनी वाङ्‌मयचौर्य केले का", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/ipl2018-news/ipl-2018-will-do-something-special-if-kxip-win-ipl-2018-says-preity-zinta-1667781/", "date_download": "2020-05-29T14:41:56Z", "digest": "sha1:MP3K2XBZNIHDBAZHNECSA4DZH7KKENJU", "length": 12888, "nlines": 205, "source_domain": "www.loksatta.com", "title": "IPL 2018 Will do something special if KXIP win IPL 2018 says Preity Zinta| IPL 2018 तुमच्यासाठी कायपण आयपीएल जिंकण्यासाठी प्रिती झिंटाची पंजाबच्या खेळाडूंना खास ऑफर | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात ४५ हजार चाकरमानी दाखल\nमाथेरानमधील घोडय़ांसाठी अनंत अंबानींकडून खुराक\nरिक्षातूनही आता करोना रुग्णांची वाहतूक\nधुळ्यात पोलिसाला करोनाची लागण\nभाडय़ाची दुकाने रिकामी होण्यास सुरुवात\nIPL 2018 – तुमच्यासाठी कायपण आयपीएल जिंकण्यासाठी प्रिती झिंटाची पंजाबच्या खेळाडूंना खास ऑफर\nIPL 2018 – तुमच्यासाठी कायपण आयपीएल जिंकण्यासाठी प्रिती झिंटाची पंजाबच्या खेळाडूंना खास ऑफर\nआयपीएलचा अकरावा हंगाम किंग्ज इलेव्हन पंजाबच्या संघासाठी आतापर्यंत चांगला गेलेला आहे.\nलोकेश राहुलशी संवाद साधताना प्रिती झिंटा\nआयपीएलचा अकरावा हंगाम किंग्ज इलेव्हन पंजाबच्या संघासाठी आतापर्यंत चांगला गेलेला आहे. लोकेश राहुल, ख्रिस गेल यांच्यासारखे फलंदाज आणि रविचंद्रन आश्विनच्या नेतृत्वाखाली खेळणारा पंजाबचा संघ यंदा एका वेगळ्याच फॉर्ममध्ये दिसतो आहे. सध्या पंजाबच्या संघाने सर्वोत्तम चार संघांमधलं आपलं स्थान कायम राखलं आहे. संघ मालकीण प्रिती झिंटाही आपल्या खेळाडूंच्या कामगिरीवर भलतीच खुश आहे. पंजाबच्या संघाने आयपीएलचा अकरावा हंगाम जिंकल्यास, प्रितीने खेळाडूंना एका खास बक्षिसाचं आश्वासन देत, ‘तुमच्यासाठी कायपण’ असा संदेश दिला आहे.\nकोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध सामना जिंकल्यानंतर, इडन गार्डन्स मैदानात लोकेश राहुलशी संवाद साधताना प्रिती झिंटाने ही घोषणा केली आहे. “तुम्ही आयपीएल २०१८ चं विजेतेपद मिळवलंत तर मी तुमच्यासाठी एक खास गोष्ट करेन. ती गोष्ट नेमकी काय असेल हे मी आता सांगू शकणार नाही, मात्र त्यासाठी तुम्हाला सर्वोत्तम खेळ करणं चालू ठेवावं लागणार आहे.” प्रितीने आपली बाजू स्पष्ट केली.\n२०१४ साली झालेल्या आयपीएलच्या अंतिम फेरीत, पंजाबच्या संघांने अंतिम फेरीत प्रवेश केला होता. मात्र कोलकाता नाईट रायडर्सविरोधात त्यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला होता. आज पंजाबचा सामना दिल्ली डेअरडेविल्सविरुद्ध होणार आहे, त्यामुळे पंबाजच्या खेळाडूंच्या कामगिरीवर सर्वांची नजर असणार आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nIPL 2018 – मैदानात वयापेक्षा तुमचा खेळ महत्वाचा, धोनीचं टीकाकारांना चोख प्रत्युत्तर\nचेन्नई विरुद्ध हैदराबाद अंतिम सामन्यात झालेले हे ५ विक्रम तुम्हाला माहिती आहे�� का\nआयपीएलमध्ये राशिद खानची गोलंदाजी माहित असल्याचा फायदा झाला – शिखर धवन\nIPL 2018 : फक्त तीन शब्दांत आटोपली होती चेन्नईची फायनलची मिटिंग…\nआयपीएलमुळेच मला कसोटी संघात जागा मिळाली – जोस बटलर\nगर्लफ्रेण्डला भेटायला बिहारला जायचंय; बॉयफ्रेण्डच्या विनंतीवर सोनू सूद म्हणतो...\nअपेक्षा सोडली; अक्षय कुमारच्या 'पृथ्वीराज चौहान'चं भव्य सेट पाडणार\nविराटने अनुष्काला घटस्फोट द्यावा, भाजपा आमदाराची 'त्या' वादावरुन मागणी\n'तुमची नेहमी आठवण येते'; विलासरावांच्या जयंतीनिमित्त रितेश भावूक, पाहा व्हिडिओ\nफक्त एक काॅल करा; सोनू सूदचं स्थलांतरितांना मदतीचं आश्वासन\nबदलापूरची जांभळं पिकली झाडावरती..\nटाळेबंदीत बंदोबस्तासह गुन्हेगारीस आळा घालण्याचे आव्हान\nरिक्षातूनही आता करोना रुग्णांची वाहतूक\nसांस्कृतिक नगरांमधल्या कट्टय़ांचा ऑनलाइन आविष्कर\nमाथेरानमधील घोडय़ांसाठी अनंत अंबानींकडून खुराक\nमासळी लिलाव बाजार बंद\nसुविधाच नसताना ऑनलाइन शिक्षणाचा घाट\n1 ‘या’ अभिनेत्रीशी लग्न करण्याच्या चर्चांवर युजवेंद्र काय म्हणतोय पाहिलं का\n2 कृष्णप्पा गौथमने केलेला खेळ अविश्वसनीय – अजिंक्य रहाणे\n3 पंजाबविरुद्ध दिल्लीला घरच्या प्रेक्षकांचे बळ\nVIDEO: गिरीश कुबेरांनी वाङ्‌मयचौर्य केले का", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/international/international-news/an-84-year-old-bengaluru-man-goes-skydiving-in-dubai/articleshow/71221546.cms", "date_download": "2020-05-29T14:34:04Z", "digest": "sha1:Q57FBFTZRD2QPIXKWAPIPSOFMF5IFXPG", "length": 12750, "nlines": 106, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "skydiving: ८४ वर्षीय आजोबांनी दुबईत लुटला स्कायडाइव्हिंगचा आनंद\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n८४ वर्षीय आजोबांनी दुबईत लुटला स्कायडाइव्हिंगचा आनंद\nशरीर वृद्ध झाले असले तरी मनाने तरुण असलेली व्यक्ती वयाचा कोणताही विचार न करता कार्य सिद्धीस नेते, याचा प्रत्यय नुकताच दुबईत आला. बेंगळुरूमधील एका ८४ वर्षीय आजोबाने दुबईत चक्क १३ हजार फुटांवरून स्कायडाइव्हिंगचा थरार अनुभवला. सुशील कुमार असं या आजोबाचं नाव असून ते आपल्या कुटुंबासह दुबईत सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी आले होते. या आजोबाने याआधी हिमालयात ट्रेकिंग आणि स्कूबा डाय��्हिंगही केलेले आहे.\nदुबईः शरीर वृद्ध झाले असले तरी मनाने तरुण असलेली व्यक्ती वयाचा कोणताही विचार न करता कार्य सिद्धीस नेते, याचा प्रत्यय नुकताच दुबईत आला. बेंगळुरूमधील एका ८४ वर्षीय आजोबाने दुबईत चक्क १३ हजार फुटांवरून स्कायडाइव्हिंगचा थरार अनुभवला. सुशील कुमार असं या आजोबाचं नाव असून ते आपल्या कुटुंबासह दुबईत सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी आले होते. या आजोबाने याआधी हिमालयात ट्रेकिंग आणि स्कूबा डायव्हिंगही केलेले आहे.\nदुबईचे पाम ड्रॉपजोन मधून १३ हजार फूट उंचीवरून पाम जुमैराह आयलँड, वर्ल्ड आयलँड्स आणि दुबईतील भव्य दृश्य असे दिसते.\nस्कायडाइव्हिंगचा आनंद लुटण्यासाठी ८४ वर्ष वायतही सुशील कुमार यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत आहे.\nसुशील कुमार (वय ८४) यांनी दुबईतील पाम ड्रॉपजोनच्या टँडेम स्कायडाइव्हमध्ये भाग घेतला होता. स्कायडाइव्हिंगचा आनंद लुटण्यासाठी जगभरातील असंख्य लोक या ठिकाणी येतात. दुबईचे पाम ड्रॉपजोन ज गातील बोटावर मोजण्या इतक्या ड्रॉपजोनपैकी एक आहे. या ड्रॉपजोनमधून १३ हजार फुटाच्या उंचीवरून पाम जुमैराह आयलँड, वर्ल्ड आयलँड्स आणि दुबईतील भव्य दृश्य दिसतेय. १३ हजार फुटांवरून स्कायडाइव्ह करणे हे आव्हानात्मक आणि रोमांचित करणारे आहे. १२० मैल प्रती तास वेगाने खाली येण्यास ६० सेकंद लागतात. यातील एक-एक सेकंद हा शरीराला रोमांच भरण्याचं काम करते. वयाच्या ८४ व्या वर्षी असे साहस दाखवणे सुशील कुमार यांना शक्य झाले आहे. अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्थेत आणि इमिरेट्स एअरोस्पोर्ट्स फेडरेशन (ईएएफ) यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्कायडाइव्हिंग केली जाते. त्यामुळे दुबईत येऊन कोणीही या स्कायडाइव्हिंगचा रोमांचित करणारा अनुभव घेऊ शकतो.\nकडक सुरक्षा व्यवस्थेत आणि इमिरेट्स एअरोस्पोर्ट्स फेडरेशन (ईएएफ) यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्कायडाइव्हिंग केली गेली.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\n'करोना तर फक्त झलक; आणखीही घातक विषाणू अस्तित्वात'...\nभारतीय सीमेवर कुरापती कशामुळे अखेर चीनने मौन सोडलं...\nअमेरिकेचा चीनवर मोठा वार; दूरगामी परिणाम भोगावे लागणार...\n 'या' देशातील रुग्णालयात उरलाय फक्त एकच करोनाबा��ि...\nयुद्धाच्या तयारीला लागा, चिनी सैन्याला जिनपिंग यांचे आद...\nइंडोनेशियाः लग्नाआधी सेक्स केल्यास शिक्षा नाहीमहत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nस्थलांतरितांसाठी धावली ठाण्याहून रेल्वे\nशाळा १ जुलैला सुरू करण्याचा विचार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती\nतीन दिवसात सेन्सेक्सची १५०० अंकांची कमाई ; गुंतवणूकदार मालामाल\n... म्हणून अमिताभ आणि जया यांच्या लग्नात होते फक्त पाच व-हाडी\nपुलवामातील स्फोटकांनी भरलेली कार हिजबुलच्या दहशतवाद्याची; भावाला अटक\nनिर्बंधाचा अमेरिकेनेही विचार करावा; हाँगकाँग सरकारचा इशारा\nप्रसिद्ध गीतकार योगेश गौर यांचं वयाच्या ७७ व्या वर्षी निधन\nमोदी सरकार २.० : या निर्णयांनी गाजवलं पहिलं वर्ष\n करोनाचे संकट नष्ट करण्यासाठी मंदिरात दिला नरबळी\nविद्या बालननं केली 'नटखट' या शॉर्ट फिल्मची निर्मिती\nडोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटला ट्विटरचा पुन्हा आक्षेप\nशाळा १ जुलैला सुरू करण्याचा विचार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती\nCBSE: मार्क वाढवायच्या नावे फसवणूक; बोर्डाने केले सावध\nप्रसिद्ध ज्योतिषी बेजन दारूवाला यांचे निधन; करोनामुळे मृत्यू\n३ हजार रुपयांच्या डिस्काउंटवर मिळतोय हा जबरदस्त फोन, पाहा किंमत\nसकाळी रिकाम्या पोटी पाण्यासह कच्चे लसूण खा, या गंभीर आजारांचा धोका होईल कमी\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://ayushdarpanmarathi.blogspot.com/2015/12/blog-post_30.html", "date_download": "2020-05-29T14:21:21Z", "digest": "sha1:EZ2ND4O3XRCKR5PE5FPIF64AQMZ3BUY6", "length": 17241, "nlines": 207, "source_domain": "ayushdarpanmarathi.blogspot.com", "title": "आयुष दर्पण: अति वाढलेले पोट/ वजन /लठ्ठापणा कमी करा", "raw_content": "\nहा ब्लॉग मराठी लोकांसाठी असून, याची निर्मिती तथा संपादन आयुष दर्पण या स्वास्थ पत्रिका द्वारे केले जाते . आमचा उद्देश सामाजिक माहिती पोहोचविने असून आम्ही त्या साठीच कार्यरत आहोत . www.ayushdarpan.org\nआमचे दुसरे वेब साईट्स\nमराठी आयुष दर्पण WordPress\nआयुष दर्पण बातमी पत्र\nसलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला\nसलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला\nअति वाढलेले पोट/ वजन /लठ्ठापणा कमी करा\nअति वाढलेले पोट/ वजन /लठ्ठापणा कमी करा\nलठ्ठपणा एक आजार असून यामुळे केवळ पर्सनॅलिटी खराब होते नाही तर हा इतर आजारांनाही आमंत्रण देतो. लठ्ठपणा वाढल्यास हाय ब्लडप्रेशर, कंबरदुखी, हृदयाचे आजार, गुडघेदुखी यासारखे आजार होण्याचा धोका वाढतो. यामुळे वजन कमी करण्यासाठी लोक डायटिंग करतात किंवा तास न् तास जिममध्ये घाम गाळतात परंतु तरीही वजन कमी होत नाही. कारण त्यांचा डाएट चार्ट योग्य नसतो. आहाराकडे योग्य लक्ष आणि थोडासा व्यायाम केल्याने वजन लवकर कमी करणे शक्य आहे. आज आम्ही तुम्हाला असेच काही छोटे+छोटे उपाय सांगत आहोत ज्यामुळे 7 दिवसात तुमचे वजन कमी होऊ लागेल....\n1. पपईचे नियमित सेवन करावे. हे फळ प्रत्येक ऋतूमध्ये मिळते. पपईचे सेवन केल्याने शरीरावरील अतिरिक्त चरबी कमी होते.\n2. दह्याचे सेवन केल्याने चरबी कमी होण्यास मदत होते. दिवसातून दोन-तीन वेळेस ताक प्यावे.\n3. पिंपळाच्या सालीचे चूर्ण भाजून घ्या, दररोज तीन ग्रॅम हे चूर्ण ताकामध्ये टाकून घेतल्यास बाहेर आलेले पोट कमी होईल.\n4. वाढते वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी टोन्ड दुध, टोन्ड दही आणि टोन्ड पनीरचा वापर करावा. या पदार्थांमध्ये कॅलरी कमी असतात, परंतु पोट भरलेले जाणवते.\n5. आवळा आणि हळद समान मात्रामध्ये बारीक करून चूर्ण तयार करा. हे चूर्ण ताकामध्ये टाकून घ्यावे. या उपायाने वजन जलद गतीने कमी होऊ लागेल.\n6. दररोज सकाळी आणि संध्याकाळी चालावे. कमीत कमी 4 किलोमीटर चालण्याचा नियम करावा. दुपारचे जेवण केल्यानंतर शतपावली अवश्य करावी. जर तुम्ही रात्री 8:30 नंतर जेवण करत असाल तर पोळी आणि भाताऐवजी डाळ आणि भाज्यांना जास्त प्राथमिकता द्या. रात्री हलका आहार घ्यावा.\n7. जेवणात वरून मीठ घेऊ नये. परंपरागत मसाले अन्नाची केवळ चव वाढवत नाहीt तर यामध्ये मायक्रोन्यूट्रिएंट , एंटीऑक्सीडेंट आणि फायबरही असते. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा की, हे मसाले भाजण्यासाठी तेलाचा जास्त उपयोग करू नये.\n8. वजन लवकर कमी करण्याची इच्छा असेल तर जास्तप्रमाणात पांढरे पदार्थ (बटाटे, मैदा, साखर, तांदूळ) कमी करा आणि मल्टीग्रेन किंवा मल्टीकलर पदार्थ ( डाळी, गहू, गजर, पालक, सफरचंद, पपई) खाण्यावर जास्त भर द्या.\n10. सदाफुली झाडाच्या मुळाचे चूर्ण तयार करून घ्या. या चूर्णामध्ये मध टाकून सेवन करा आणि त्यानंतर ताक प्या. प्रसुतीनंतर येण���ऱ्या लठ्ठपणामध्ये हा रामबाण उपाय आहे.\n11. दररोज सकाळी एक ग्लास थंड पाण्यात दोन चमचे मध टाकून घेतल्यास शरीरातील वसा कमी होण्यास मदत होते.\nLabels: आयुर्वेद, आहार, स्वास्थ्य\nगर्भ संस्कार लेखन माला\nगर्भ संस्कार लेखन माला (26)\nआपण खातो ते अन्न किती सुरक्षित\nफ्रीजचा उपयोग --- रोगकारक\nवातमुक्ता गोळ्या व लिनिमेंट (वातरोगांवर नियंत्रण ...\nथंडी मध्ये नियमित तेल मालीश करा \nअति वाढलेले पोट/ वजन /लठ्ठापणा कमी करा\nआम्लपित्त / हायपर अ‍ॅसिडीटी\nखा ह्या स्वस्थ भाज्या ताकदवान शरीरासाठी\nओठ गुलाबी आणि सुंदर ठेवा या थंडीच्या दिवसातही\n🍀 शरीरावरील सुजेची कारणे\nवजन कमी करण्याचे फायदे\nशरीराचे तीन खांब-- आहार निद्रा व बह्मचर्य...\n🍀 केस शरीरासाठी तैल\nगॉल ब्लॅडर स्टोन चा विचार आयुर्वेदाच्या नजरेतून..\n👀 डोळ्याच्या आजाराची कारणे 👀\n\"आम्ही नावाचे पेशंट. बाकी; बरे नसलो की मग 'इम्पेशं...\nहेल्दी नाश्ता' म्हणून 'कॉर्नफ्लेक्स' खाताय\nआहारातील सहा रसांचा क्रम\nस्त्री वंध्यत्व – आयुर्वेदाच्या चष्म्यातून\nवार्धक्य ,आज़ार व आरोग्य\n*आयुमित्र* *शेतकरी असंसर्गजन्यव्याधी आणि आयुर्वेद* मित्रांनो, सध्या महाराष्ट्र, मध्यप्रदेश ह्या राज्यांमध्ये अन्नदात्याचे आंदोलन सुरू आह...\nविषबाधा. होम मिनिस्टर च्या कार्यक्रमातून घरोघरी पोहोंचलेल्या आदेश बांदेकर या प्रसिध्द अभिनेत्यास दुधी च्या रसातून विषबाध...\nपंचमहाभूत आणि आपले आरोग्य\nपंचमहाभूतांचे वर्णन मुख्यतः आयुर्वेद व आध्यत्मशास्त्र ह्यात आढळून येते. विश्वातील सर्व घटक हे पंचमहाभूतांनीच बनलेले आहे असे हे शास्रे...\nसुप्रजननासाठी गर्भिणी आहार अन्नात भवन्ति भूतानि | अन्नाद्वारे सर्व प्राणि मात्रांची निर्मिती व वाढ होते. अन्न हेच आपल्या अस्तित...\nनखदर्पण हातांवरील रेषांप्रमाणेच नखांवरुनही भविष्य जाणून घेता येते. अस म्हणतात कि चेहरा हा मनाचा आरसा असतो, तर नख हे मन व शरीर दोघांचेही प्...\nपित्त प्रकोपक आहार आने विहार केल्याने त्वचाश्रित भ्राजक पित्त प्रकोपित होते वायु सह मिसलून ते केसाची मुले (रोमकूप) ख़राब करते व केस गलु ला...\n॥ एकांगवीर रस ॥\n॥ एकांगवीर रस ॥ शुद्धगन्धं मृतं सूतं कांतं वंगं च नागकम्‌ ताम्रं चाभ्रं मृतं तीक्ष्णं नागरं मरिचं कणा ॥ सर्वमेकत्र संचूर्ण्यं भावयेच्च...\nआम्लपित्त / हायपर अ‍ॅसिडीटी\nआम्लपित्त / हायपर अ‍ॅस��डीटी आपल्या पचनसंस्थेत मुख, अन्ननलिका, जठर, लहान आतडे, मोठे आतडे इत्यादी अवयव आहेत. यापैकी जठराशी संबंधित असणारी...\nचांगल खा, चांगल दिसा \nचांगल खा, चांगल दिसा जैसा खाये अन्न वैसा होवे मन ही हिंदी म्हण आपण कधीना कधी ऐकली असेलच . पण आपण जसा आहार घेतो त्याचा प्रभाव आपल्या सौं...\nआपले लेख पाठविण्याकरिता कृपया word file मध्ये type करून खालील पत्त्यावर पाठवावीत\nलेखन प्रकाशित करण्याचे पूर्ण निर्णय संपादक घेतिल.\nलेखन कुणाचेही लेख चोरून पाठवलेले नसावे .\nआयुर्वेद , योग, आरोग्य, आहार , शेती, सामजिक विषय, पंचांग, या विषयावर आधारित असावे\nडॉ . सुशांत शशिकांत पाटील\nऔषधी गर्भसंस्कार उत्पादने व प्रचलित मासानुमासिक पाठ, एक तौलनिक अभ्यास \nऔषधी गर्भसंस्कार उत्पादने व प्रचलित मासानुमासिक पाठ, एक तौलनिक अभ्यास (फक्त वैद्यकीय व्यावसायिकांसाठी) तौलनिक अभ्यास (फक्त वैद्यकीय व्यावसायिकांसाठी) तौलनिक अभ्यास \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/entertainment/marathi-bigg-boss/bigg-boss-marathi-2-august-13-2019-day-81-kishori-and-shiv-declared-as-the-captaincy-candidates-for-this-week/articleshow/70652397.cms", "date_download": "2020-05-29T14:46:47Z", "digest": "sha1:OHFZXKX3BS3KLCIWSJHSQ45HXJCTLTUT", "length": 10094, "nlines": 105, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nbigg boss marathi 2 august 13 2019 day 81: कॅप्टनपदासाठी किशोरी आणि शिवमध्ये टक्कर\nगेल्या आठड्यात नेहा बिग बॉसच्या घराची कॅप्टन होती. या आठवड्यात कॅप्टनपदासाठी चांगलीच टक्कर पाहायला मिळतेय. कॅप्टनपदाच्या शर्यतीत जे दोन सदस्य टिकून राहतील ते कॅप्टनसी टास्कसाठी पात्र ठरतील असं सांगण्यात आलं होतं.\nbigg boss marathi 2 august 13 2019 day 81: कॅप्टनपदासाठी किशोरी आणि शिवमध्ये टक्कर\nगेल्या आठड्यात नेहा बिग बॉसच्या घराची कॅप्टन होती. या आठवड्यात कॅप्टनपदासाठी चांगलीच टक्कर पाहायला मिळतेय. कॅप्टनपदाच्या शर्यतीत जे दोन सदस्य टिकून राहतील ते कॅप्टनसी टास्कसाठी पात्र ठरतील असं सांगण्यात आलं होतं.\nघरातील प्रत्येक सदस्याचे गार्डन एरियात फोटो स्टॅन्ड ठेवण्यात आले होते. सदस्यांनी कोणत्याही एका सदस्याच्या फोटोवर काळ्या रंगाचा स्प्रे मारून त्याला कॅप्टनसी टास्कच्या शर्यतीतून बाहेर काढायचं होतं. यान��सार नेहानं सर्वात आधी हीनाच्या फोटोवर काळा स्प्रे मारून हीनाला बाद केलं. त्यानंतर आरोहनं विणाच्या फोटोवर काळं फासलं. तर, शिवानीनं नेहाला कॅप्टनसी टास्कच्या शर्यतीतून बाहेर केलं. त्यामुळं शेवटी किशोरी आणि शिव हे दोघे कॅप्टन पदासाठी पात्र ठरले. या दोघांमधून कॅप्टन निवडण्यासाठी बिग बॉस आणखी एक टास्क देणार आहेत.\nत्यामुळं आता या आठवड्यात घराची सत्ता नेमकी कोणाकडं जाते कोण कॅप्टन ठरणार... घरातली समीकरणं कशी बदलतात हे पाहणं ठरणार आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nबिग बॉस: नेहा शितोळे आणि अभिजीत बिचुकलेंमध्ये वादमहत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nकरण जोहरच्या गाण्याने मुलांची वाढली डोकेदुखी\nसोनाक्षीने आईसाठी घेतली मेहनत; दिलं स्पेशल गिफ्ट\nशाळा १ जुलैला सुरू करण्याचा विचार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती\nतीन दिवसात सेन्सेक्सची १५०० अंकांची कमाई ; गुंतवणूकदार मालामाल\n... म्हणून अमिताभ आणि जया यांच्या लग्नात होते फक्त पाच व-हाडी\nपुलवामातील स्फोटकांनी भरलेली कार हिजबुलच्या दहशतवाद्याची; भावाला अटक\nनिर्बंधाचा अमेरिकेनेही विचार करावा; हाँगकाँग सरकारचा इशारा\nप्रसिद्ध गीतकार योगेश गौर यांचं वयाच्या ७७ व्या वर्षी निधन\nमोदी सरकार २.० : या निर्णयांनी गाजवलं पहिलं वर्ष\n करोनाचे संकट नष्ट करण्यासाठी मंदिरात दिला नरबळी\nविद्या बालननं केली 'नटखट' या शॉर्ट फिल्मची निर्मिती\nडोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटला ट्विटरचा पुन्हा आक्षेप\nशाळा १ जुलैला सुरू करण्याचा विचार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती\nCBSE: मार्क वाढवायच्या नावे फसवणूक; बोर्डाने केले सावध\nप्रसिद्ध ज्योतिषी बेजन दारूवाला यांचे निधन; करोनामुळे मृत्यू\n३ हजार रुपयांच्या डिस्काउंटवर मिळतोय हा जबरदस्त फोन, पाहा किंमत\nसकाळी रिकाम्या पोटी पाण्यासह कच्चे लसूण खा, या गंभीर आजारांचा धोका होईल कमी\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/mumbai-wall-collapsed-in-chawl-at-chandivali-sakinaka-3-people-likely-to-trapped-under-debries/articleshow/70496217.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article4", "date_download": "2020-05-29T14:54:38Z", "digest": "sha1:XNEUESLY7DWRGLTZDSKYFUQ2P752BKHN", "length": 8059, "nlines": 91, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमुंबई: चांदिवलीत संरक्षक भिंत कोसळली, ३ जखमी\nमुंबई पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये आज, शुक्रवारी सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू असताना, दुपारच्या सुमारास चांदिवलीत म्हाडा इमारतीसमोरील चाळीतील घरावर संरक्षक भिंत कोसळली. या दुर्घटनेत तीन जण जखमी असून, त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात येत आहे.\nमुंबई: चांदिवलीत संरक्षक भिंत कोसळली, ३ जखमी\nमुंबई: मुंबई उपनगरांमध्ये आज, शुक्रवारी सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू असताना, दुपारच्या सुमारास चांदिवलीत म्हाडा इमारतीसमोरील चाळीतील घरावर संरक्षक भिंत कोसळली. या दुर्घटनेत तीन जण जखमी असून, त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात येत आहे.\nचांदिवली परिसरातील म्हाडा इमारतीसमोरील चाळीवर आज दुपारी सव्वाबाराच्या सुमारास संरक्षक भिंत कोसळल्याची घटना घडली. ढिगाऱ्याखाली तीन जण अडकल्याची माहिती नियंत्रण कक्षाला मिळाल्यानंतर अग्निशमन दलाचे कर्मचारी, पोलीस आणि महापालिकेचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी बचावकार्याला सुरुवात केली. अथक प्रयत्नानंतर ढिगाऱ्याखालून तिघांना बाहेर काढण्यात आलं. त्यांची प्रकृती गंभीर असून, त्यांना रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. याआधी मालाडमधील पिंपरीपाडा येथे झोपड्यांवर भिंत कोसळल्याची घटना गेल्या महिन्यात घडली होती. या दुर्घटनेत २७ जणांचा मृत्यू झाला होता.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nसरसकट लॉकडाउन उठवणार नाही; मुख्यमंत्री ठाम...\nमुंबईतील 'हॉटेल फॉर्च्युन'मध्ये आग; २५ डॉक्टर सुदैवाने ...\nमहाराष्ट्राची फजिती करण्याचा केंद्राचा डाव; अनिल देशमुख...\n; राज ठाकरेंचं राज्यपालांना पत्र...\nठाकरे-पवारांची 'मातोश्री'वर गुप्त बैठक, तर्कवितर्कांना ...\nमुंबईत पूर्व आणि पश्चिम उपनगरांत मुसळधार पाऊसमहत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nस्थलांतरितांसाठी धावली ठाण्याहून रेल्वे\nकरोनाचा धक्का; काल १२ तर आज १५ हजार जणांना काढून टाकले\nया १३ शहरांनी संपूर्ण देशाची चिंता वाढवली\nविशेष ट्रेन बंद करणार नाही, यूपी सरकारचा यू-टर्न\n'या लीगचे नियम पाळले तर भारतात क्रिकेट सुरु होईल'", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/tag/petrol-price-in-mumbai/", "date_download": "2020-05-29T14:24:22Z", "digest": "sha1:EGCWVWIZ6SKR7VKA5IDUFAGERX6273FN", "length": 11177, "nlines": 119, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "Syrian crisis petrol price india can reach 90 Rs per liter | भारतात भडका उडणार! पेट्रोल शंभरी गाठण्याची शक्यता | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nप्रसिद्ध ज्योतिषी बेजान दारुवाला यांचे निधन यंदाचा पालखी सोहळा पायी होणार नाही, पण इतर ३ पर्याय दिले लॉकडाउन: महाराष्ट्रातून गुजरातला जाणारा २४ टन तांदूळ पकडला कंत्राटी डॉक्टर आणि बंधपत्रित डॉक्टरांचं मानधन समान करण्याचा निर्णय गुजरातमधील रुग्णालयांच्या दुर्दशेवर ताशेरे ओढणाऱ्या न्यायाधीशांची बदली छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांचे प्रदीर्घ आजाराने निधन सीकेपी बँकेचा परवाना रद्द, खातेदारांची उच्च न्यायालयात धाव\n पेट्रोल शंभरी गाठण्याची शक्यता\nकच्य्या तेलाच्या किमती वाढल्या की त्याचा परिणाम भारतीय चलनावर पडेल आणि रुपया आणखी कुंकुवात होऊन महागाई वाढेल. परिणामी हा त्रास सामान्य जनमानसाला सोसावा लागेल. आधीच महागाईने त्रस्त झालेल्या सामान्य जनतेला आणखी किती सोसावे लागेल याचा अंदाज लावता येईल.\nमुंबईत पेट्रोलचे दर गगनाला भिडले : ८० रुपयांचा टप्पा पार\nमुंबईत पेट्रोल दर चा रेकॉर्ड, भारतातील सर्वात महाग पेट्रोल दर मुंबईत आणि तो ही 80 रुपयांच्या वर.\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्व�� नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nभारतातील कोरोनाचं वाढतं प्रमाण; WHO'चा भारताला लॉकडाऊनबाबत सल्ला\nकोरोना आपत्ती: ब्राझीलमध्ये मृतदेह दफन करायला जमीन अपुरी पडत आहे\nमारुती सुझुकीच्या प्लांटमध्ये एका कर्मचाऱ्याची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह; कंपनीत खळबळ\nगुजरातमधील रुग्णालयांची अवस्था अंधारकोठडीपेक्षा भीषण; गुजरात उच्च न्यायालयाकडून ताशेरे\nअमेरिका व चीन शीतयुद्धाच्या जवळ; चीनच्या परराष्ट्र मंत्र्याचं धक्कादायक विधान\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nअम्फान चक्रीवादळ : प. बंगालला १, ००० कोटींची तात्काळ मदत, पंतप्रधानांची घोषणा\nशहरातील आरोग्यसेवा कमी पडत असताना गाव-खेड्यातही कोरोनाचा संसर्ग वाढतोय\nमहाराष्ट्रात आज २२५० नवे रुग्ण; कोरोना रुग्णांचा आकडा ३९,२९७ वर\nशरद पवारांकडून मुंबईतील एमएमआरडीए मैदानातील क्वारंटाईन केंद्राची पाहणी\nडिजिटल शालेय शिक्षण, प्रत्येक इयत्तेसाठी वेगळं चॅनेल - केंद्रीय अर्थमंत्री\nबीडच्या कंटेन्मेंट झोनमध्ये भाजप आमदाराचा लोकांशी संवाद; गुन्हा दाखल\nप्रसिद्ध ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी यांचं कोरोनामुळे निधन\nराज्यासाठी आपण काय करतो, याचं आत्मपरीक्षण केल्यास ते हितावह ठरेल; फडणवीसांना टोला\nरुग्णालयातील बेड्सची माहिती मिळत नसल्याने कोरोनाबाधित त्रस्त...सविस्तर\nकोविड १९ डॅशबोर्ड मान्यतेसाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्री, गृहमंत्र्यांना महाराष्ट्रनामाची विनंती\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/tag/petrol-price/", "date_download": "2020-05-29T12:48:56Z", "digest": "sha1:77UJQJMKHUMGQG5XKJ5COETE6EVVVJDX", "length": 15423, "nlines": 131, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "मुंबईत पेट्रोल ८०च्या घरात; दिवाळीत महागाई वाढण्याची शक्यता | मुंबईत पेट्रोल ८०च्या घरात; दिवाळीत महागाई वाढण्याची शक्यता | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nगुजरातमधील रुग्णालयांच्या दुर्दशेवर ताशेरे ओढणाऱ्या न्यायाधीशांची बदली छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांचे प्रदीर्घ आजाराने निधन सीकेपी बँकेचा परवाना रद्द, खातेदारांची उच्च न्यायालयात धाव देवगड: महिलेचा मृत्यू झाल्यानंतर ८ दिवसांनी कोरोना पॉसिटीव्ह रिपोर्ट आला उपमुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा; राज्य सरकार लवकरच देणार पॅकेज धक्कादायक पुण्यात डेअरी मालक व ११ कर्मचाऱ्यांना कोरोना, ग्राहकांचा शोध सुरू लॉकडाउन १५ दिवसांनी वाढवा; गोव्याच्या मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी\nमुंबईत पेट्रोल ८०च्या घरात; दिवाळीत महागाई वाढण्याची शक्यता\nसौदी अरेबियातील अराम्कोच्या सर्वांत मोठ्या इंधन शुद्धीकरण प्रकल्पावर झालेल्या ड्रोन हल्ल्याचा फटका जगभरातील देशांसह भारताला बसायला सुरुवात झाली आहे. १४ सप्टेंबरच्या ड्रोन हल्ल्यानंतर असणारे पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढण्यास सुरुवात झाली आहे. मुंबईतील पेट्रोलचे दर प्रतिलिटर ८० रुपयांच्या जवळपास पोहोचले आहेत.\nकच्च्या तेलाच्या किंमतीमुळे पेट्रोल-डिझेलचे दर भडकण्याची शक्यता\nसौदी अरेबियाच्या सरकारी तेल कंपनीच्या रिफायनरीवर दोन ड्रोन हल्ले करण्यात आले. यामुळे रिफायनरींना मोठी आग लागल्याने जगाचा तेलपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती १० डॉलरनी वाढण्याची शक्यता आहे.\nमहागाईमुळे गणपतीबाप्पाच्या आगमनाआधी सामान्य हैराण, २०१९ ला बाप्पा मूळ 'केंद्रीय' विघ्नच दूर करो\nमागील काही दिवसांपासून पेट्रोल तसेच डिझेलचे दर वेगाने वाढत वाढत असून हे वाढते दर शंभरी गाठेल अशी शंका सामान्यांच्या मनात निर्माण झाली आहे. त्यामुळे महागाईसुद्धा प्रचंड वाढणार असल्याने त्याचा सर्वाधिक फटका हा सामान्यांना तर बसणारच आहे, परंतु लवकरच गणपती बाप्पाचं आगमन होणार असल्याने त्याची झळ थेट सामन्यांना आणि एकूणच बाजापेठेल��� सुद्धा बसणार आहे.\nपेट्रोल - डिझेल दर वाढीवर काँग्रेसच्या काळातील भाजप नेत्यांच्या प्रतिक्रिया\n२०१४ पूर्वी काँग्रेसच्या काळात भाजप विरोधी पक्षात असताना त्यांच्या काही वरिष्ठ नेत्यांनी पेट्रोल आणि डिझेल दर वाढीवर दिलेल्या प्रतिक्रिया आणि सद्यस्थितीत सत्तेत असताना त्यांचे बदलेले सूर. किती हा विरोधाभास.\n पेट्रोल शंभरी गाठण्याची शक्यता\nकच्य्या तेलाच्या किमती वाढल्या की त्याचा परिणाम भारतीय चलनावर पडेल आणि रुपया आणखी कुंकुवात होऊन महागाई वाढेल. परिणामी हा त्रास सामान्य जनमानसाला सोसावा लागेल. आधीच महागाईने त्रस्त झालेल्या सामान्य जनतेला आणखी किती सोसावे लागेल याचा अंदाज लावता येईल.\nमुंबईत पेट्रोलचे दर गगनाला भिडले : ८० रुपयांचा टप्पा पार\nमुंबईत पेट्रोल दर चा रेकॉर्ड, भारतातील सर्वात महाग पेट्रोल दर मुंबईत आणि तो ही 80 रुपयांच्या वर.\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nभारतातील कोरोनाचं वाढतं प्रमाण; WHO'चा भारताला लॉकडाऊनबाबत सल्ला\nकोरोना आपत्ती: ब्राझीलमध्ये मृतदेह दफन करायला जमीन अपुरी पडत आहे\nमारुती सुझुकीच्या प्लांटमध्ये एका कर्मचाऱ्याची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह; कंपनीत खळबळ\nगुजरातमधील रुग्णालयांची अवस्था अंधारकोठडीपेक्षा भीषण; गुजरात उच्च न्यायालयाकडून ताशेरे\nअमेरिका व चीन शीतयुद्धाच्या जवळ; चीनच्या परराष्ट्र मंत्र्याचं धक्कादायक विधान\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nअम्फान चक्रीवादळ : प. बंगालला १, ००० कोटींची तात्काळ मदत, पंतप्रधानांची घोषणा\nशहरातील आरोग्यसेवा कमी पडत असताना गाव-खेड्यातही कोरोनाचा संसर्ग वाढतोय\nमहाराष्ट्���ात आज २२५० नवे रुग्ण; कोरोना रुग्णांचा आकडा ३९,२९७ वर\nशरद पवारांकडून मुंबईतील एमएमआरडीए मैदानातील क्वारंटाईन केंद्राची पाहणी\nडिजिटल शालेय शिक्षण, प्रत्येक इयत्तेसाठी वेगळं चॅनेल - केंद्रीय अर्थमंत्री\nबीडच्या कंटेन्मेंट झोनमध्ये भाजप आमदाराचा लोकांशी संवाद; गुन्हा दाखल\nप्रसिद्ध ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी यांचं कोरोनामुळे निधन\nराज्यासाठी आपण काय करतो, याचं आत्मपरीक्षण केल्यास ते हितावह ठरेल; फडणवीसांना टोला\nरुग्णालयातील बेड्सची माहिती मिळत नसल्याने कोरोनाबाधित त्रस्त...सविस्तर\nकोविड १९ डॅशबोर्ड मान्यतेसाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्री, गृहमंत्र्यांना महाराष्ट्रनामाची विनंती\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%95/5", "date_download": "2020-05-29T15:10:32Z", "digest": "sha1:LAH2TOBHEVQKBBFDWO6G6IQQDK76DBVH", "length": 20262, "nlines": 316, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "युवक: Latest युवक News & Updates,युवक Photos & Images, युवक Videos | Maharashtra Times - Page 5", "raw_content": "\nश्रमिक ट्रेनचा प्रवास 'या' व्यक्तींसाठी धोक्याचा; ...\nमुंबईत कोविड आयसीयू बेड्सची क्षमता संपली; ...\nमुंबई अग्निशमन दलातील ४१ जवान करोनाग्रस्त;...\nअबू आझमींच्या आंदोलनानंतर महिला वरिष्ठ पोल...\nकला, मनोरंजनचा धमाल आठवडा \n'सौर शहर' वसवणे कठिणच\nलडाखमध्ये आतपर्यंत घुसण्याचा चिनी सैनिकांचा डाव हो...\nपुलवामातील स्फोटकांनी भरलेली कार हिजबुलच्य...\nमोदी सरकार २.० : या निर्णयांनी गाजवलं पहिल...\n करोनाचे संकट नष्ट करण्यासाठी मंदिरा...\nया १३ शहरांनी संपूर्ण देशाची चिंता वाढवली\nनिर्बंधाचा अमेरिकेनेही विचार करावा; हाँगकाँग सरकार...\nडोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटला ट्विटरचा पु...\nनेपाळचे पंतप्रधान स्वतःच्याच देशात तोंडघशी...\nसीमा प्रश्नात तिसऱ्याची ग���ज नाही; चीनने अम...\nचीनसोबतचा वाद चिघळणार; अमेरिका घेणार 'हा' ...\nपोलिसांवर कृष्णवर्णीयाच्या हत्येचा आरोप; अ...\nतीन दिवसात सेन्सेक्सची १५०० अंकांची कमाई ; गुंतवणू...\nGDP वृद्धीला ब्रेक; 'करोना'पाठोपाठ अर्थव्य...\nकरोनामुळे अर्थव्यवस्थेचे मुख्य चाक चिखलात;...\nकरोनाचा धक्का; काल १२ तर आज १५ हजार जणांना...\nआता येणार खरे संकट; लॉकडाऊनमुळे निर्माण झा...\nसोने ७०५ रुपयांनी महागले; जाणून घ्या आजचा ...\nवकारने केले होते का 'त्या' क्लिपला लाईक, जाणून घ्य...\nचीनने करोना पसरवून काय साधले, सांगतोय हरभज...\nविश्वचषकाच्या अंतिम फेरीत धोनीने दुसऱ्यांद...\n...तर डिव्हिलियर्स ३६० म्हणून ओळखला गेला न...\nधोनी क्रिकेटचा डॉन आहे; पकडने अशक्य\nट्वेन्टी-२० विश्वचषक होणार रद्द\n... म्हणून अमिताभ आणि जया यांच्या लग्नात होते फक्त...\nगीतकार योगेश गौर यांचं वयाच्या ७७ व्या वर्...\nचार वर्षात तयार झाला 'हा' चित्रपट; ५ जूनला...\nजेव्हा सुश्मिता तिच्या प्रियकराची मुलाखत घ...\nअभिनेता सांगतोय लॉकडाउनमध्ये कसं रहायचं फि...\nविद्या बालननं केली 'नटखट' या शॉर्ट फिल्मची...\nशाळा १ जुलैला सुरू करण्याचा विचार; उपमुख्यमंत्री अ...\nCBSE: मार्क वाढवायच्या नावे फसवणूक; बोर्डा...\nव्यावसायिक अभ्यासक्रम शुल्क: मुंबई हायकोर्...\nसीए : जुलै परीक्षांच्या केंद्रात बदल करता ...\nअंतिम सत्र परीक्षा: मुख्यमंत्री करणार कुलग...\nSEBI Internship: सेबीत इंटर्नशीपची संधी\nमास्क, जरा हट के\nकरा कार्यक्षमता वाढवणारे व्यायाम\nमास्क, जरा हट के\nकरा कार्यक्षमता वाढवणारे व्यायाम\nवर्क फ्रॉम होम आणि स्वयंपाक\nवर्क फ्रॉम होमचा परिणाम\nएक आजोबा दवाखान्यात जातात\nवऱ्हाडी करोनाग्रस्त; नवं जोडपं लग..\nगावी जाण्यासाठी धारावीत श्रमिकांच..\nरेशन मिळत नसल्यानं महिलांचा ठिय्या\nकोविड सेंटर उभारलंय, पण वैद्यकिय ..\n५० दिवसांची मेहनत लॉकडाऊन ४.०मुळं..\nऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती; ..\nघर गाठण्यासाठी मजुरांची रेल्वे स्..\n'सीएसआरडी'चा उपक्रम; निवारागृहात आसरा घेतलेल्यांचा प्रतिसादम टा...\n'बाबा शहरात शिकतोयस, नोकरी करतोयस; पण कधी शेताकडेही बघ', 'वाडवडिलांपासून जमीन कसतोय, त्याकडे दुर्लक्ष करू नका' इथपासून कधी आजोबांच्या तोंडून ऐकलेले ...\nवाद, विनवणी, दबाव अन् कधी धमक्याही\nपेट्रोल पंप कर्मचाऱ्यांच्या डोकेदुखीत वाढम टा प्रतिनिधी, पुणेसध्या केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्���चाऱ्यांसाठीच पेट्रोल पंप सुरू आहेत...\nराजस्थानात अडकलेल्या विद्यार्थी परतणार\nयुवक काँगेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांची माहितीम टा...\n१० हजार तरुण ‘आरोग्यसेवक’\nकरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य कौशल्य विकास सोसायटीने दिले प्रशिक्षण म टा...\nपरप्रांतीय मजुराचा सारीमुळे मृत्यू\n‘ते’ होते गोदामात लपून\nसतरंजीपुऱ्यातील १२ जणांची आमदार निवासात रवानगीमटा...\n'बाबा शहरात शिकतोयस, नोकरी करतोयस; पण कधी शेताकडेही बघ', 'वाडवडिलांपासून जमीन कसतोय, त्याकडे दुर्लक्ष करू नका' इथपासून कधी आजोबांच्या तोंडून ऐकलेले ...\n‘अर्णब गोस्वामींवरगुन्हा दाखल करा’\nक्रीडा गुण सवलतीसाठी मुदतवाढ हवी\nक्रीडागुण सवलतीसाठी मुदतवाढ हवी\nगुन्हा दाखल करण्याची काँग्रेसकडून मागणी\nहिंदी टिव्ही वाहिनीवर एका कार्यक्रमात काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यावर अपमानजनक टीका केल्याप्रकरणी संबंधितावर गुन्हा दाखल ...\nअर्णब गोसावीविरोधात शहर काँग्रेस आक्रमक\nगुन्हे शाखेसह गंगापूर पोलिसांकडे तक्रार म टा...\nकाँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यावर टीका केल्याचा रागहल्लेखोर युवक काँग्रेसशी संबंधित असल्याचा दावादोघांनाही अटक, सोमवारपर्यंत पोलिस कोठडीम...\nतलवार घेऊन तरुणाचा रस्त्यावर वावर\nकारवाईतील झटापटीत पोलिस जखमीम टा...\nस्थानिक गुन्हेशाखा पोलिसांनी नरखेड भागात सुरू असलेल्या जुगारअड्ड्यावर छापा टाकून सात जुगाऱ्यांना अटक केली...\nमोदींनी जनतेला दिलासा दिला\nमधुकरराव पिचड यांचे प्रतिपादनम टा प्रतिनिधी, नगरकेंद्र सरकारच्या माध्यमातून विविध योजनांचा लाभ अकोले तालुक्यातील लाभार्थ्यांना मिळाला आहे...\nपरीक्षांचे स्वरूप बहुपर्यायी करा\nराष्ट्रवादी युवकची उच्च शिक्षणमंत्र्यांकडे मागणीम टा...\nLive: राज्याला मोठा दिलासा; २४ तासांत तब्बल ८३८१ रुग्ण करोनामुक्त\nशाळा १ जुलैला सुरू करण्याचा विचार; उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती\nवकारने केले होते का 'त्या' क्लिपला लाईक, जाणून घ्या सत्य...\nकरोनामुळे यंदा पायी आषाढवारी रद्द; हेलिकॉप्टरने पादुका पंढरीत नेणार\nGDP वृद्धीला ब्रेक; 'करोना'पाठोपाठ अर्थव्यवस्थेवर महामंदीचे संकट\nलडाखमध्ये आतपर्यंत घुसण्याचा चिनी सैनिकांचा डाव होता\nचीनने करोना पसरवून काय साधले, सांगतोय हरभजन सिंग\nगुंतवणूकदार मालामाल; सेन्सेक्सची ३ दिवसांत १५०० अंकांची कमाई\nउपमुख्यमंत्री म्हणतात, 'करोनाला घाबरण्याचे काहीच कारण नाही'\nकरोनामुळे अर्थव्यवस्थेचे मुख्य चाक चिखलात; मंदीने दरवाजा ठोठावला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.kardaliwan.com/post/2019/01/18/%E0%A4%B8-%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%97-%E0%A4%B0-%E0%A4%B9-%E0%A4%A3-%E0%A4%AE-%E0%A4%B9-%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A4%9F-%E0%A4%AA%E0%A4%B9", "date_download": "2020-05-29T12:47:14Z", "digest": "sha1:43J5E47EMN6JIOY67NIHCRK6F2UBSWKK", "length": 4186, "nlines": 38, "source_domain": "www.kardaliwan.com", "title": "स्वर्गारोहिणी माहितीपट पहा...", "raw_content": "साहसी + आध्यात्मिक यात्रा आयोजक | आध्यात्मिक पुस्तक प्रकाशक\nस्वर्गारोहिणी : पांडव जेथून स्वर्गाकडे गेले\nयुट्युबवर पहा स्वर्गारोहिणी यात्रेचा माहितीपट\nउत्तराखंड राज्यामध्ये बद्रीनाथ मंदिराच्या मागे ४० किमीवर स्वर्गारोहिणी हे अतिशय दैवी आणि अद्भुत ठिकाण आहे.\nमहाभारत युद्धानंतर पांडव याच मार्गाने स्वर्गाकडे निघाले आणि प्रत्येकाने या मार्गामध्ये देह ठेवला, शेवटी युधिष्ठिर मात्र स्वर्गारोहिणी पर्वतापासून सदेह स्वर्गामध्ये गेला...\nकर्दळीवन सेवा संघाने आतापर्यंत ९ वेळा स्वर्गारोहिणी यात्रा आयोजित केल्या आहेत आणि १८० हून अधिक भाग्यवान यात्रींनी ही यात्रा पूर्ण केली आहे. ज्या मार्गावरून पांडव चालले त्या मार्गावर चालण्यासाठी फार मोठे पुण्य असले पाहिजे, हे नक्की.\nया यात्रेची संपूर्ण माहिती आणि प्रत्यक्ष स्वर्गारोहिणीचे दर्शन घडविणारा हा माहितीपट आपल्यासाठी सादर करीत आहोत...\nआम्हाला खात्री आहे की हा व्हिडिओ पाहून आपल्याला अतिव आनंद आणि हिमालयाची एक विलक्षण अद्भुत अशी अनुभूती होईल.\nकृपया हा व्हिडिओ पूर्ण पहावा. तसेच हा व्हिडिओ आपल्या व्हॉट्सअप आणि फेसबुक द्वारे सर्वांना शेअर करावा ही विनंती.\nकर्दळीवन सेवा संघाचे युट्युब चॅनेल सबस्क्राईब करा.\nहा ईमेल सर्वांना फॉरवर्ड करावा आणि सर्वांना स्वर्गारोहिणीचे दर्शन घडवावे, ही विनंती...\nश्री गुरुदेव दत्त. जय बद्री विशाल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.navarashtra.com/news/200/226740.html", "date_download": "2020-05-29T14:30:29Z", "digest": "sha1:AXST7RBIZ3G34JKRNRVAXARAEE2UFII7", "length": 17118, "nlines": 251, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Navarashtra 'ब्रिटीश चमचा आणि हेर' च्या कामगारांकडून प्रमाणपत्राची आवश्यकता नाही- कांग्रेस", "raw_content": "\nनागपुर लखनऊ पुणे मुंबई\n शुक्रवार, मे 29, 2020\n954367721 खबर भेजने क लिए\nअहमदनगर औरंगाबाद जळगाव ��ुळे नंदुरबार मुंबई रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग मुंबई नागपुर ठाणे पुणे नाशिक अमरावती अकोला वर्धा चंद्रपुर भंडारा गोंदिया बुलढाणा गड़चिरोली वाशिम यवतमाळ\nशुक्रवार, मे २९, २०२०\nभारतात १,६५,७९९ कोरोनाबाधित तर आतापर्यंत एकूण ४,७..\nमजुरांच्या दुर्दशेला काँग्रेसच जबाबदार - मायावतीं..\nमजुरांच्या मुद्द्यावरून काँग्रेसच्या नेत्यांनी घे..\nस्थलांतरित मजुरांच्या जेवणाची व्यवस्था करण्याचे आ..\nपरदेश दौऱ्याच्या दोन महिन्यानंतर महिलेला झाला कोर..\nBoys Locker Room : मुलीची मुलाला बलात्काराची धमकी\nनेपाळच्या नव्या नकाशाबाबतच्या चर्चेला तूर्तास स्थ..\nभारत आणि चीनच्या सीमावादात मध्यस्थी करण्याची डोना..\nकर्जतमध्ये आरोग्यसेविकेनंतर तीन डॉक्टर कोरोना पॉझ..\nकेईएम रुग्णालयाच्या शवागाराची धुरा केवळ चार कर्मच..\nकोरोनाविरुद्धच्या लढाईतील सर्व कर्मचाऱ्यांना ५० ल..\nलग्नानंतर लगेचच नवरा-नवरीसह १०० जणांना केले क्वार..\nभारताचा ऑस्ट्रेलिया दौरा केला नियोजित, मालिकांचे ..\nहॉकीपटू बलबीर सिंग दोसांज यांचे निधन\nइतरशेअर मार्केटव्यापारबजेटनिवेश, विमा, बँकिंगकॉर्पोरेट विश्व\nहॉलिवूडसेलिब्रिटीसमिक्षाबॉक्स ऑफिसफिल्म जगतटेलीविजनगॉसिपअन्य ख़बरें\nदीपिका पादुकोण लॉकडाऊनच्या काळात ऐकत आहे ऑनलाईन स..\n''कहने को हमसफर है'' वेबसीरिजच्या निमित्ताने एकत..\nअक्षय कुमार पुन्हा मदतीसाठी सरसावला, १५०० सदस्यां..\nनगरमध्ये कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने शहरात काही ..\nहोमडेकोरहोम गार्डनिंगसेकंड इनिंगवास्तू ज्योतिष्ययोगाब्युटीफॅशनपर्यटनधर्म-आध्यात्मखाना खजाना\nयुट्यूबवर युट्यूब व्हर्सेस टिकटॉक महायुद्ध पडणार ..\nजिओ युजर्संना फटका, दररोज २ जीबी डेटा मिळणारा पॅक..\n'ब्रिटीश चमचा आणि हेर' च्या कामगारांकडून प्रमाणपत्राची आवश्यकता नाही- कांग्रेस\n'महात्मा गांधींना ब्रिटीश चमचमीत कामगारांकडून प्रमाणपत्र घेण्याची गरज नाहीः कॉंग्रेसने सोमवारी भाजप नेते अनंत हेगडे यांच्या महात्मा गांधींविषयीच्या कथित निवेदनावर निशाणा साधला आहे.' देशाच्या वडिलांना 'ब्रिटीश चमचा आणि हेर' च्या कामगारांकडून प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. पक्षाचे प्रवक्ते जयवीर गिल यांनी ट्वीट करून म्हटले आहे की, \"ब्रिटीश चिमण्या आणि हेरांच्या कॅडरकडून महात्मा गांधींना प्रमाणपत्र देण्याची गरज नाही\". यावेळी भाजपला 'नाथूराम गोडसे पार्टी' म्हणून संबोधले जावे असा दावाही त्यांनी केला. रिपोर्ट्सनुसार हेगडे यांनी बंगळुरूच्या एका कार्यक्रमात दावा केला होता की संपूर्ण स्वातंत्र्यलढ्याची लढाई ब्रिटीशांच्या संमतीने आणि सहकार्याने लढली गेली होती आणि महात्मा गांधी यांच्या नेतृत्वात स्वातंत्र्य चळवळ ही एक 'नाटक' होती.\nगेहलोत यांनी हेगडे यांच्या विधानाचा निषेध केला\nजयपूर, ए. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी भाजप नेते अनंत हेगडे यांच्या विधानाचा निषेध केला असून त्यात त्यांनी महात्मा गांधींच्या वेगवान आणि सत्याग्रहाचे वर्णन नाटक म्हणून केले आहे. गहलोत यांनी ट्वीट केले आहे की, भाजप खासदार यांचे विधान निंदनीय आहे. गहलोत यांनी लिहिले की, \"भाजपा नेते देशाच्या स्वातंत्र्य चळवळीस नाटक म्हणू शकतात कारण त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला नव्हता किंवा बलिदान दिले नाही.\" गहलोत यांच्या म्हणण्यानुसार, \"अशी विधाने त्यांची खरी विचारसरणी दर्शवितात. ते दर्शविण्यासाठी फक्त गांधीजींचे नाव वापरतात. खरं तर गांधीजींविषयी त्यांचा आदर नाही. '\nखडकीतील सेक्स रॅकेट उघडकीस\nअंकिता पाटील यांच्या विरोधात ७ अपक्ष उमेदवार\nनात्याला काळिमा ; दिरानेच केला भावजयीवर बलात्कार\nपोलादपूर तालुक्यात कापडे निवाचीवाडी येथे २ तर उमरठ येथील १ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह\nदौंडमध्ये दिवसा सामूहिक हत्याकांड\nपाली विभागाच्या डॉ. भगत यांना पदावरून कमी केले; उद्या विद्यार्थ्यांचे आंदोलन\nकोरोनाविरुद्धच्या लढाईतील सर्व कर्मचाऱ्यांना ५० लाख रुपयांचं विमा संरक्षण\nआषाढी एकादशीसाठी यंदा पायी दिंडी जाणार नाही - उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर निर्णय घोषित\nशाहूवाडी तालुक्यात घरगुती वादामुळे पतीने केला आरोग्यसेविका असलेल्या पत्नीचा खून\nनवभारत e चर्चा - आज संध्याकाळी ५ वाजता खासदार मनोज कोटक यांच्यासोबत गप्पा\nआंबेगाव तालुका कोविड-१९ चे हॉटस्पॉट\nकोरोनाविरुद्धच्या लढाईतील सर्व कर्मचाऱ्यांना ५० लाख रुपयांचं विमा संरक्षण\nआषाढी एकादशीसाठी यंदा पायी दिंडी जाणार नाही - उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर निर्णय घोषित\nशाहूवाडी तालुक्यात घरगुती वादामुळे पतीने केला आरोग्यसेविका असलेल्या पत्नीचा खून\nनवभारत e चर्चा - आज संध्याकाळी ५ वाजता खासदार मनोज कोटक यांच्���ासोबत गप्पा\nआंबेगाव तालुका कोविड-१९ चे हॉटस्पॉट\nनियमभंग करणाऱ्या ३३६ जणांवर कारवाई\nसदैव अपने पाठको के साथ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/The-BJP-is-in-trouble-in-Phaltan-taluka/", "date_download": "2020-05-29T14:16:04Z", "digest": "sha1:GB7G3AEODSOJ5JVVO27GJQ532POK6Y6V", "length": 8322, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " फलटण तालुक्यात भाजप कोमात | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › फलटण तालुक्यात भाजप कोमात\nफलटण तालुक्यात भाजप कोमात\nफलटण : यशवंत खलाटे\nसातारा जिल्ह्यात भाजपा जोमात कार्यरत असताना फलटण तालुक्यात मात्र पदाधिकार्‍यांच्या आडमुठ्या व एकमेकांच्या जिरवाजिरवीमुळे हा गेला आणि तो गेला मात्र पक्ष उपराच राहिला अशी अवस्था झाली आहे. त्यामुळे फलटणमध्ये भाजप कोमात गेली असल्याची खंत कार्यकर्ते व्यक्‍त करत आहे.\nगेल्या 25 ते 30 वर्षांपासून तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आहे. या ठिकाणी अनेक पक्षांनी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, ते त्यामध्ये यशस्वी झाले नाहीत. राज्य व केंद्रात भाजप सरकार असताना फलटणमध्ये मात्र कॅप्टनचे एकटाच खाऊ धोरणाने भाजप विखुरला आहे. पक्षात युवा कार्यकर्ते असतील अथवा जुने कार्यकर्ते यांना ना सत्तेत वाटा ना चांगली किंमत यामुळे फक्‍त शिक्षक व निवडणूक बुथ कमिटीचे सदस्य हेच पक्षाचे कार्यकर्ते पहायला मिळत आहे.\nनगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांमध्ये पक्षाच्या उमेदवारांना तीन आकडी सुध्दा मतदान मिळत नाही. किंबहुना कोणाचेच डिपॉझिट राहिलेले नाही.\nपालिका निवडणुकीत नवख्या उमेदवारांना आर्थिक विवंचनेला सामोरे जावे लागले. पक्षाच्या पदरी अपयश वाढल्याने पक्षात खांदेपालट करण्यात आली. त्यानंतरही पक्षाची अवस्था काही सुधारलेली नाही. तर ती अधिक बिकट होत असल्याची चर्चा पक्षाचेच कार्यकर्ते करताना दिसतात.\nतालुक्यात भाजपचा एक वेगळा ठाम असा मतदार असून त्याची प्रचिती गेल्या लोकसभा व विधान सभा निवडणुकीत झालेल्या मतदानावरून स्पष्ट होते. परंतु, तालुक्यातील परंपरागत भाजपचे काम करणार्‍या कार्यकर्त्यांना सातत्याने वरिष्ठांनी डावलले. पक्षाच्या कारभाराची सूत्रे इतरांकडे दिल्याने त्यांची मोठी कुचंबणा झाली. भाजपच्या तत्वात न बसणारे राजकारण कार्यकर्ते करत असल्याने विद्यमान स्थितीत फलटण मध्ये भाजप कोमात आहे.\nजनमत नसलेल्या नेते व कार्यकर्त्यांना सत्तेची खिरापत वाटून जनमत मिळवण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांचा प्रयत्न कसा यशस्वी होणार असा प्रश्‍न साध्या कार्यकर्त्यालाही पडला आहे. मात्र, त्याची नोंद घेतली जात नसल्याने हे कार्यकर्ते नाराज झाले. नुकत्याच निवडणुका झालेल्या राज्यातील निकाल पाहता, भाजपाचे धोरण सर्व राज्यात सारखेच असल्याचे हे कार्यकर्ते बोलून दाखवत आहे. समित्या, महामंडळे, पक्षाचे पदाधिकारी अगदी बूथ लेव्हलवरही चुकीच्या नियुक्त्या करुन पक्ष कसा वाढणार असा प्रश्‍न साध्या कार्यकर्त्यालाही पडला आहे. मात्र, त्याची नोंद घेतली जात नसल्याने हे कार्यकर्ते नाराज झाले. नुकत्याच निवडणुका झालेल्या राज्यातील निकाल पाहता, भाजपाचे धोरण सर्व राज्यात सारखेच असल्याचे हे कार्यकर्ते बोलून दाखवत आहे. समित्या, महामंडळे, पक्षाचे पदाधिकारी अगदी बूथ लेव्हलवरही चुकीच्या नियुक्त्या करुन पक्ष कसा वाढणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.\nतालुक्यात तर गेली कित्येक वर्षे भाजपसाठी अहोरात्र धडपडणार्‍या कार्यकर्त्यांना वार्‍यावर सोडले आहे. ज्यांचा पक्षाशी काडीमात्र संबध नाही अशांना पक्षाने डोक्यावर घेतल्याने पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.\nदेशात पहिल्यांदाच उच्चांकी कोरोनाबाधितांची नोंद भारत जगात ९ व्या स्थानी\nकोरोना योद्ध्यावर शाबासकीची थाप; सापडलेले अडीच तोळ्याचे मंगळसूत्र केले परत\nकोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचं टेन्शन कायम दिवसभरात ४७ रुग्ण पॉझिटिव्ह\nकोल्हापूर : आमजाई व्हरवडे येथे रुग्ण सापडल्याने भितीचे वातावरण\nखासदार नवनीत राणांकडून पतीचे केशकर्तन (video)\nदेशात पहिल्यांदाच उच्चांकी कोरोनाबाधितांची नोंद भारत जगात ९ व्या स्थानी\nमहाराष्ट्रातील बाराशे नागरिक युएईत अडकले; मुंबईत येण्यासाठी मागितली परवानगी\nकेडीएमसी मुख्यालयाला कोरोनाची लागण\nमहाराष्ट्रात सरकारची सुरु आहे 'बनवाबनवी'; आशिष शेलारांचा घणाघात", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Soneri/mask-man-in-upcoming-Marathi-film-vicky-velingkar/", "date_download": "2020-05-29T13:11:03Z", "digest": "sha1:AJEWKQWVKU4KIAH5UL4Q5MTERYAFOJZB", "length": 7839, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मराठी चित्रपटातील ‘मास्क मॅन’ची सर्वत्र चर्चा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Soneri › मरा���ी चित्रपटातील ‘मास्क मॅन’ची सर्वत्र चर्चा\nमराठी चित्रपटातील ‘मास्क मॅन’ची सर्वत्र चर्चा\nसोनाली कुलकर्णीची प्रमुख भूमिका\n‘विकी वेलिंगकर’ होणार ६ डिसेंबर रोजी प्रदर्शित\nमुंबई : पुढारी ऑनलाईन\nमराठी चित्रपटसृष्टीत पहिल्यांदाच ‘मास्क मॅन’ अशा नावाची व्यक्तिरेखा एखाद्या चित्रपटात साकारली जात आहे. ‘विकी वेलिंगकर’ या आगामी चित्रपटामध्ये ‘मास्क मॅन’ची प्रमुख व्यक्तीरेखा असून त्यामुळे या चित्रपटाबद्दलची रसिकांमधील जिज्ञासा आणि सस्पेन्स मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. या थ्रीलर मराठी चित्रपटामधील या मुखवट्यामागे कोणता चेहरा लपलेला आहे याबद्दल प्रेक्षकांना उत्कंठा लागून राहिली आहे. ती ६ डिसेंबर २०१९ रोजी ‘विकी वेलिंगकर’ प्रदर्शित होईपर्यंत ताणली जाणार आहे. या चित्रपटात सोनाली कुलकर्णीची प्रमुख भूमिका आहे.\n‘विकी वेलिंगकर’चे दिग्दर्शन सौरभ वर्मा यांनी केले असून निर्मिती ‘जीसिम्स’, अनुया चौहान कुडेचा, रितेश कुडेचा, सचिन लोखंडे आणि अतुल तारकर यांची आहे.\nचित्रपटाच्या निर्मात्यांनी मंगळवारी मुंबईत ‘विकी वेलिंगकर’चे पोस्टर प्रकाशित केले. या पोस्टरवरून ही व्यक्तिरेखा खलनायकी असल्याचे लक्षात येते. मात्र या व्यक्तिरेखेच्या मागील म्हणजेच मुखवट्यामागील चेहरा कोण आहे, याबद्दलची उत्कंठा काही शमली जात नाही. या मुखवट्यामागे नेमका कोणाचा चेहरा आहे याबद्दल अनेक कयास लावले जात असले तर त्याबद्दल कोणीही ठामपणे सांगू शकलेले नाही. मात्र ही मराठीतील अनोखी संकल्पना असल्याचे प्रत्येकानेच मान्य केले आहे.\nमराठी चित्रपटांमध्ये अशा प्रकारचे ‘मॅन’ कॅरेक्टर कधीच साकारले गेले नव्हते. ‘मास्क मॅन’ ही व्यक्तिरेखा या ‘विकी वेलिंगकर’च्या या कथेमध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडते. मात्र चांगल्याचा वाईटावर विजय होतो का, हे पाहण्यासाठी प्रेक्षकांना चित्रपटाच्या प्रदर्शनापर्यंत वाट पहावी लागेल,” असे उद्गार या चित्रपटाचे दिग्दर्शक सौरभ वर्मा यांनी काढले. वर्मा यांनी यापूर्वी ‘मिकी व्हायरस’, ‘7 अवर्स टू गो’ आणि इतर अनेक गाजलेल्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.\n“ही कथा एका तरुणीवर बेतलेली असून ही तरुणी कॉमिक पुस्तक कलाकार आहे आणि ती घड्याळे विकते. आजच्या डिजिटल अनागोंदीच्या काळात ती विक्री करीत असलेल्या वस्तूंना तसे काहीच महत्त्व नाही,” असेही सौरभ वर्मा यांनी म्हटले.\nया चित्रपटाच्या कथेमध्ये अनेक धक्के आणि वळणे आहेत. ‘मास्क मॅन’ हा केवळ एक ट्रेलर आहे. ज्याप्रमाणे रामाचा रावणावरील विजय हा अनेकांना प्रेरणादायी आणि नवी उमेद देणारा ठरतो त्याप्रमाणे ‘विकी वेलिंगकर’ य चित्रपटाचा शेवट अनंदायी होतो का, हे पाहणे औत्सुक्याचे असेल. मंगळवारी प्रकाशित झालेल्या पोस्टरची टॅगलाईनसुद्धा ‘कुप्रवृत्ती मुखवट्यामागे लपू शकत नाही’ अशाच आशयाची आहे, असेही दिग्दर्शक सौरभ वर्मा यांनी म्हटले आहे.\nकोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचं टेन्शन कायम दिवसभरात ४७ रुग्ण पॉझिटिव्ह\nकोल्हापूर : आमजाई व्हरवडे येथे रुग्ण सापडल्याने भितीचे वातावरण\nमहाराष्ट्रातील बाराशे नागरिक युएईत अडकले; मुंबईत येण्यासाठी मागितली परवानगी\nयंदा आषाढी वारीला पायी दिंडी नाही, आळंदी, देहूच्या पादुका दशमीला पंढरपूरला जाणार\nअन् माकडांनी हिसकावले कोरोना रूग्‍णांचे सॅम्‍पल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/jokes-in-marathi/articlelist/2428942.cms?curpg=8", "date_download": "2020-05-29T14:52:07Z", "digest": "sha1:CXQHQUJEPRXYNZN3KWK2WUJNWFXM4SBA", "length": 3531, "nlines": 88, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nलग्नासाठी बोलणी सुरू असतात\nएक विद्यार्थिनी एकदा वर्गात उशिरा येते\nमास्तर : १ त्याने भांडी घासली२\nवर्क फ्रॉम होमचा परिणाम...\nएक आजोबा दवाखान्यात जातात...\nवर्क फ्रॉम होम आणि स्वयंपाक...\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/nashik-north-maharashtra-news/nashik/improved-airline-schedules/articleshow/71986795.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article4", "date_download": "2020-05-29T14:38:54Z", "digest": "sha1:OLP5NWJL2PYLVPSHGZEEBHOYX7XQKBAV", "length": 6277, "nlines": 103, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nस��मवार ते शुक्रवार हैदराबाद-नाशिकसकाळी ९ - सकाळी ११नाशिक-अहमदाबाद सकाळी ११३० - दुपारी १२४५अहमदाबाद-नाशिकदुपारी ११० - दुपारी दुपारी २...\nसोमवार ते शुक्रवार हैदराबाद-नाशिक\nसकाळी ९ - सकाळी ११ नाशिक-अहमदाबाद\nसकाळी ११.३० - दुपारी १२.४५ अहमदाबाद-नाशिक\nदुपारी १.१० - दुपारी दुपारी २.२५ नाशिक-पुणे\nदुपारी २.५५ - दुपारी ३.४५ पुणे-नाशिक\nसायंकाळी ४.२० - सायंकाळी ५.२० नाशिक-हैदराबाद\nसायंकाळी ५.४५- सायंकाळी ७.३० शनिवार हैदराबाद-नाशिक\nसकाळी ६.५ - सकाळी ८ नाशिक-पुणे\nसकाळी ८.३० - सकाळी ९.३० पुणे-नाशिक\nसकाळी १० - सकाळी ११ नाशिक-अहमदाबाद\nसकाळी ११.३० - दुपारी १२.४५ अहमदाबाद-नाशिक\nदुपारी १.१० - दुपारी २.३० नाशिक-हैदराबाद\nदुपारी ३ - सायंकाळी ४.४५ रविवार हैदराबाद-नाशिक\nसकाळी ८.५ - सकाळी ९.३५ नाशिक-पुणे\nसकाळी १० - सकाळी ११ पुणे-नाशिक\nसकाळी ११.३० - दुपारी १२.३० नाशिक-हैदराबाद\nदुपारी १२.५५ - दुपारी २.३० सोमवार ते शनिवार अहमदाबाद-नाशिक\nसायंकाळी ५.२० - सायं. ७ नाशिक-अहमदाबाद\nसायंकाळी ७.२० - रात्री ८.२५\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nनाशिक शहरात करोनाचा आठवा बळी; जिल्ह्यात आतापर्यंत ५७ मृ...\nरिपोर्ट निगेटिव्ह येऊनही मालेगावात पोलिसाचा मृत्यू...\n मग ई-पाससाठी येथे संपर्क साधा\nआमदार सरोज आहिरे‘सेल्फ क्वारंटाइन’...\nइतिहास गौरवशाली, पण समाज उपेक्षितमहत्तवाचा लेख\nस्थलांतरितांसाठी धावली ठाण्याहून रेल्वे\nएअरटेलचा हटके प्लान, ८४ दिवसांपर्यंत १६८ जीबी डेटा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-vidhansabha-election2019-news/raju-shetty-ready-to-contest-assembly-polls-against-chandrakant-patil-zws-70-1972905/", "date_download": "2020-05-29T12:43:01Z", "digest": "sha1:EDDA7MUQF7ZAN3ZO4JLAS5MJQ2HPAT6C", "length": 11867, "nlines": 200, "source_domain": "www.loksatta.com", "title": "raju shetty ready to contest assembly polls against chandrakant patil zws 70 | ..तर चंद्रकांत पाटील यांच्याविरुद्ध विधानसभा लढवू | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात ४५ हजार चाकरमानी दाखल\nमाथेरानमधील घोडय़ांसाठी अनंत अंबानींकडून खुराक\nरिक्षातूनही आता करोना रुग्णांची वाहतूक\nधुळ्यात पोलिसाला करोनाची लागण\nभाडय़ाची दुकाने रिकामी होण्यास सुरुवात\n..तर चंद्रकांत पाटील यांच्याविरुद्ध विधानसभा लढवू\n..तर चंद्रकांत पाटील यांच���याविरुद्ध विधानसभा लढवू\nशेतकऱ्यांच्या प्रश्नांबरोबरच राजू शेट्टी यांनी बेरोजगारीचा विषयही हाती घेतला आहे.\nराजू शेट्टी यांचे आव्हान\nऔरंगाबाद : महसूलमंत्री चंद्रकांत पाटील कोल्हापूर जिल्ह्य़ातील ग्रामीण भागातून निवडणूक लढवणार असतील तर त्यांच्या विरोधात उभे ठाकू, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी म्हटले आहे. सत्तेच्या गैरवापराची शिकवणी भाजपकडे लावावी, असे म्हणत स्वाभिमानीकडून विधानसभेच्या ५० जागांची यादी तयार असल्याचे त्यांनी सांगितले. आमचे कोणाबरोबर पटले तर या जागांमध्ये कमी-जास्त होऊ शकेल, असेही ते म्हणाले.\nऔरंगाबाद येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने सोमवारी शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी निवडणुकीविषयी भाष्य केले.\nशेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, पीकविम्याची रक्कम द्यावी, दुष्काळामुळे वाळलेल्या पिकांचे पंचनामे करून एक लाख रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी मोर्चाद्वारे या वेळी करण्यात आली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांबरोबरच राजू शेट्टी यांनी बेरोजगारीचा विषयही हाती घेतला आहे. महापोर्टल बंद करावे, अशी मागणी करत राज्य सरकारने बेरोजगार युवकांना गृहीत धरणे सोडावे, हा ज्वालामुखी आहे तो केव्हाही फुटेल, असे जाहीर सभेत सांगितले. पीक विमा कंपन्यांनी सरकारची तिजोरी लुटली. स्वत: मुख्यमंत्र्यांना पीक विम्याचे घोटाळे दाखवून दिले. मात्र, कंपन्यांना जाब विचारण्याची हिंमत या सरकारमध्ये नाही, अशी टीकाही शेट्टी यांनी केली.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nगर्लफ्रेण्डला भेटायला बिहारला जायचंय; बॉयफ्रेण्डच्या विनंतीवर सोनू सूद म्हणतो...\nअपेक्षा सोडली; अक्षय कुमारच्या 'पृथ्वीराज चौहान'चं भव्य सेट पाडणार\nविराटने अनुष्काला घटस्फोट द्यावा, भाजपा आमदाराची 'त्या' वादावरुन मागणी\n'तुमची नेहमी आठवण येते'; विलासरावांच्या जयंतीनिमित्त रितेश भावूक, पाहा व्हिडिओ\nफक्त एक काॅल करा; सोनू सूदचं स्थलांतरितांना मदतीचं आश्वासन\nबदलापूरची जांभळं पिकली झाडावरती..\nटाळेबंदीत बंदोबस्तासह गुन्हेगारीस आळा घालण्याचे आव्हान\nरिक्षातूनही आता करोना रुग्णांची वाहतूक\nसांस्कृतिक नगरांमधल्या कट्टय़ांचा ऑनलाइन आविष्कर\nमाथेरानमधील घोडय़ांसाठी अनंत अंबानींकडून खुराक\nमासळी लिलाव बाजार बंद\nसुविधाच नसताना ऑनलाइन शिक्षणाचा घाट\n1 जायकवाडी भरले तरी मराठवाडा तहानलेलाच\n2 जलील यांच्या सातत्याच्या गैरहजेरीमुळे नवा वाद\n3 पूर्वीच काळजी घेतली असती तर, कुरघोडय़ा थांबल्या असत्या\nVIDEO: गिरीश कुबेरांनी वाङ्‌मयचौर्य केले का", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/decision-on-lockdown/", "date_download": "2020-05-29T13:58:33Z", "digest": "sha1:7VWWB4DTAPGZYBILRTKJS3DCRFPMAWTZ", "length": 12744, "nlines": 143, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "हॉटस्पॉट वगळता 4 मे रोजी लॉकडाऊन उठणार? रस्ते, रेल्वे अन् विमान वाहतुक मात्र बंद राहणार?", "raw_content": "\nब्युटी पार्लर आणि सलूनबाबत सरकारने घेतला मोठा निर्णय\nउद्धव ठाकरेंचा राज्यपाल भगतसिंग कोश्यारींना दणका, उचललं ‘हे’ पाऊल\nखडसेंच्या हातातील ‘फडणवीस हटाओ’चा फलक खरा आहे का\nनेत्यानं बंगल्यावर नेऊन मारहाण केली; मनोरुग्ण-निराधार लोकांची सेवा करणाऱ्या अक्षय बोऱ्हाडेचा आरोप\nमातोश्रीची पायरी का चढलो; शरद पवार यांनी सांगितलं कारण\nरजमान सणासाठी रस्ते भरणार आणि बाकीचे रस्त्यावर आलं की काठ्या असं कसं चालेल- राज ठाकरे\nखासदार उदयनराजे भोसले अक्षय बोऱ्हाडेच्या पाठीशी; पोलिसांना केलं ‘हे’ आवाहन\nपुण्यातील पावसाचं रौद्ररुप दाखवणारे सहा व्हिडीओ\n‘या’ राज्यातील दोन जिल्ह्यांमध्ये 30 जूनपर्यंत वाढवलं लॉकडाऊन\n‘नथीचा नखरा’ सोशल मीडियात ट्रेंडिंग; नेमका काय आहे हा प्रकार\nहॉटस्पॉट वगळता 4 मे रोजी लॉकडाऊन उठणार रस्ते, रेल्वे अन् विमान वाहतुक मात्र बंद राहणार\nमुंबई | येत्या 3 मे रोजी देशातील लॉकडाऊन संपुष्टात येणार आहे. मात्र असं असलं तरी देशातली कोरोनाग्रस्तांची संख्या काही केल्या कमी होताना दिसून येत नाहीये. देशातल्या अनेक ठिकाणी कोरोना हॉटस्पॉट आहेत. याच हॉटस्पॉटपुरतं मर्यादित लॉकडाऊन ठेऊन इतर ठिकाणचं लॉकडाऊन शिथील करण्यात येणार आहे, असं प्राप्त परिस्थितीत कळतंय. मात्र रस्ते, रेल्वे अन् विमान वाहतुक बंद राहणार आहे.\nसोमवारी विविध राज्यांचे मुख्यमंत्री आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची व्हीडिओ कॉन्फरनन्सिंगद्वारे चर्चा झाली. ग्रीन झोनमधील ठिकाणांवरचं लॉकडाऊन उठवण्यावर पंतप्रधान आणि बऱ्याच मुख्यमंत्र्यांमध्ये एकमत झालं आहे.\nग्रीन झोनमधील लॉकडाऊनच्या सवलतीच्या घोषणा 3 मे रोजीच होण्याची शक्यता वर्तवली जातीये. दुसरीकडे रेड झोनला ऑरेंज झोनमध्ये कसं आणता येईल आणि ऑरेंज झोनला ग्रीन झोनमध्ये कसं कनव्हर्ट करता येईस, याची पराकष्ठा शासन आणि प्रशासनाला घ्यावी लागणार आहे.\nदरम्यान, महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नागपूर, आणि मालेगाव हे कोरोना हॉटस्पॉट आहेत. याठिकाणचं लॉकडाऊन 3 तारखेला शिथील होणार नाही, अशी माहिती कळतीये. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या मते येथील लॉकडाऊन 18 मे पर्यंत कायम राहिल. लॉकडाऊनबाबात शनिवारी अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.\n“दात कोरून देश चालवायचा असेल तर अर्थमंत्र्यांची गरज काय\n“यापुढे राज्य सरकारांना सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय सेवा आणि शिक्षणावर सर्वाधिक खर्च करावा लागेल”\n“नागरिकांनो घाबरू नका, आतापर्यंत 1282 कोरोनाबाधित ठणठणीत बरे झालेत\nराजस्थानमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना आणण्यासाठी 100 एसटी बस पाठवणार- परिवहन मंत्री\nमहाराष्ट्र हा देशाचा आर्थिक कणा; हा कणा मोडू नका हेच पवारांनी केंद्राला सांगितलंय- संजय राऊत\n‘महाराष्ट्रातील लोकांना गोव्यात प्रवेश देऊ नका’; भाजप नेत्याची प्रमोद सावंतांकडे मागणी\nलॉकडाऊन आणखी 15 दिवस वाढणार, मात्र ही क्षेत्रं घेऊ शकतात मोकळा श्वास\n“इतकं वाटत असेल तर स्वत: येऊन परिस्थिती सांभाळा”\nतिजोरी उघडा आणि गरजूंना तात्काळ मदत करा- सोनिया गांधी\nनारायण राणेंच्या मागणीला रामदास आठवलेंचा पाठिंबा; राज्यात राष्ट्रपती राजवटीची मागणी\nदेशात 64, 425 रूग्ण ठणठणीत होऊन घरी मात्र रूग्णवाढीचा आकडा चिंताजनक\nजगभरात कोरोनाचा हाहाकार, तब्बल 30 लाख लोकांना कोरोनाची लागण तर 2 लाख मृत्यू\nकोरोना विरोधातील लस शोधण्याच्या प्रक्रियेला गती- WHO\nनेत्यानं बंगल्यावर नेऊन मारहाण केली; मनोरुग्ण-निराधार लोकांची सेवा करणाऱ्या अक्षय बोऱ्हाडेचा आरोप\nखासदार उदयनराजे भोसले अक्षय बोऱ्हाडेच्या पाठीशी; पोलिसांना केलं ‘हे’ आवाहन\nहोय शेरकर माझे मित्र, नाण्याची एकच बाजू ऐकण्यापेक्षा…- अमोल कोल्हे\nअक्षय बोऱ्हाडेच्या आरोपांवर काँग्रेस नेते सत्यशील शेरकर यांचं स्पष्टीकरण\n…तर हर हर महादेव होणारच; नितेश राणेंचा थेट इशारा\nखालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.\nअक्षय बोऱ्हाडेप्रकरणी आढळरावांचा मोठा निर्णय, खा. कोल्हेंना धक्का\n‘महाराष्ट्रातील लोकांना गोव्यात प्रवेश देऊ नका’; भाजप नेत्याची प्रमोद सावंतांकडे मागणी\n असंघटित क्षेत्रातील कामगारांना मोफत सायकल वाटप\nठाकरे सरकारचा महत्त्वाचा निर्णय; बंधपत्रित डॉक्टर्सच्या मानधनात मोठी वाढ\nसचिन सावंत हे खोटं बोलण्याची फँक्टरी आहे- आशिष शेलार\nकोरोनाच्या परिस्थितीत ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसेवकाची मद्य पार्टी\n‘राज्याचा कारभार नागपुरातून चालवा’; ‘या’ काँग्रेस नेत्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी\nसामूहिक शक्तीच्या जोरावर कोरोनाला आपण निश्चितच हरवू- अजित पवार\n‘या’ तारखेपासून पुण्यातील प्रसिद्ध तुळशीबाग पुन्हा सुरु होणार\nमी नरेंद्र मोदींशी बोललो, चीनप्रश्नी ते चांगल्या मूडमध्ये नाहीत- डोनाल्ड ट्रम्प\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/elections/assembly-elections/exitpolls/66916300.cms", "date_download": "2020-05-29T14:41:41Z", "digest": "sha1:2S37WZHCN23NC2FTFAOBEKVOQPY6FWWL", "length": 7721, "nlines": 132, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "दिल्ली विधानसभा निवडणूक एक्झिट पोल : Delhi Assembly Election Exit Polls: Get The Updates of Delhi Election Exit polls at Maharashtratimes", "raw_content": "\nवऱ्हाडी करोनाग्रस्त; नवं जोडपं लग..\nगावी जाण्यासाठी धारावीत श्रमिकांच..\nरेशन मिळत नसल्यानं महिलांचा ठिय्या\nकोविड सेंटर उभारलंय, पण वैद्यकिय ..\n५० दिवसांची मेहनत लॉकडाऊन ४.०मुळं..\nऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती; ..\nघर गाठण्यासाठी मजुरांची रेल्वे स्..\nदिल्ली विधानसभा निवडणूक एक्झिट पोल\nमेळघाटातील पाणीटंचाईचे भीषण वास्तव\nमेळघाटातील पाणीटंचाईचे भीषण वास्तवWATCH LIVE TV\nनव्याने निर्माण झालेल्या आम आदमी पक्षाने २०१५ मध्ये दिल्ली विधानसभेत ७० पैकी ६७ जागा मिळवत दणदणीत पदार्पण केलं. भाजप, काँग्रेस आणि आपमध्ये ही लढत झाली. भाजपला ३ जागा मिळाल्या, तर १५ वर्षांपासून सत्तेत असलेल्या काँग्रेसला खातंही उघडता आलं नव्हतं. आता पाच वर्षांनंतर तीन पक्ष पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दिल्लीत गेल्या २० वर्षांपासून सत्तेबाहेर असलेल्या भाजपने पूर्ण ताकद पणाला लावली आहे. दरम्यान, भाजप दिल्लीत ३० टक्के व्होट शेअरच्या आसपास आहे.दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी ८ फेब्रुवारी २०२० रोजी मतदान होत आहे आणि ११ फेब्रुवारीला मतमोजणी होईल. सध्याच्या विधानसभेचा कार्यकाळ २२ फेब्रुवारीला संपणार आहे.\nशाळा १ जुलैला सुरू करण्याचा विचार; उपमुख्यमंत्री अजित पवारांची म...\nकरोनामुळे यंदा पायी आषाढवारी रद्द; हेलिकॉप्टरने पादुका पंढरीत नेण...\nGDP वृद्धीला ब्रेक; 'करोना'पाठोपाठ अर्थव्यवस्थेवर महामंदीचे ...\nलडाखमध्ये आतपर्यंत घुसण्याचा चिनी सैनिकांचा डाव होता\nचीनने करोना पसरवून काय साधले, सांगतोय हरभजन सिंग\nगुंतवणूकदार मालामाल; सेन्सेक्सची ३ दिवसांत १५०० अंकांची कमाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/kolhapur-western-maharashtra-news/kolhapur/objective-to-make-one-lakh-beneficiaries-under-atal-pension-scheme/articleshow/66864912.cms", "date_download": "2020-05-29T14:45:32Z", "digest": "sha1:QH3UQTITLH57KV4PVJY4B6L6VLMHC67N", "length": 8108, "nlines": 86, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nअटल पेन्शन योजनेत एक लाख लाभार्थी करण्याचे उद्दिष्ट\nकोल्हापूर टाइम्स टीम केंद्र सरकारच्या अटल पेन्शन योजना समाजातील असंघटित क्षेत्रातील लोकांसाठी चांगली आहे...\nकेंद्र सरकारच्या अटल पेन्शन योजना समाजातील असंघटित क्षेत्रातील लोकांसाठी चांगली आहे. जिल्ह्यात या योजनेतून येत्या मार्चअखेर एक लाख लाभार्थी करण्याचे उद्दिष्ट आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी बुधवारी दिली.\nजिल्हास्तरीय बँकर्स समिती, जिल्हा अग्रणी बँकेतर्फे आयोजित अटल पेन्शन योजना 'नागरिकता पसंती अभियान' उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. सरकारी विश्रामगृहात कार्यक्रम झाला.\nशिंदे म्हणाले, 'अटल योजना जिल्ह्यातील शेवटच्या घटकांपर्यत पोहचवण्यासाठी बँकांनी प्रभावीपणे काम करावे. बँकांच्या सर्व शाखा, ग्राहक केंद्र चालकांनी सहकार्य करावे. कष्टकरी, श्रमजीवी वर्गास वृद्धापकाळात योजनेतून आधार मिळेल. त्यासाठी १८ ते ४० वयोगटातील लोकांनी योजनेत सहभागी व्हावे. आतापर्यंत योजनेतर्गंत जिल्ह्यातील २३ हजार, ६३८ जणांनी खाती उघडली आहेत.\nजिल्हा अग्रणी प्रबंधक राहुल माने म्हणाले, 'बँकेत भरलेल्या रक्कमेच्या प्रमाणात वयाच्या ६० वर्षानंतर एक, दोन, तीन, चार, पाच हजार रूपये दरमहा पेन्शन मिळेल. राज्यस्तरीय बँकर्स समितीचे सदस्य तथा महाराष्ट्र बँकेचे क्षेत्रीय व्यवस्थापक बी. किशोरकुमार, बँक ऑफ इंडियाचे क्षेत्रीय व्यवस्थापक नितीन देशपांडे, नाबार्डचे सहाय्यक महाप्रबंधक नंदू नाईक, स्टेट बँकेचे क्षेत्रीय व्यवस्थापक बळीराम नाकवा, युनियन बँकेच्या क्षेत्रीय व्यवस्थापिका सुचित्रा नारकर, फेडरल बँकेचे क्षेत्रीय व्यवस्थापक अजित देशपांडे, आयडीबीआयचे क्षेत्रीय व्यवस्थापक अमित वालिया यांनीही योजनेविषयी माहिती दिली. यावेळी बँकेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. दिपक महेकर यांनी आभार मानले.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nसीरियल किलर डॉक्टरला येरवड्यात हलवलेमहत्तवाचा लेख\nस्थलांतरितांसाठी धावली ठाण्याहून रेल्वे\n माकड करोना चाचणीचे सॅम्पल हिसकावून पळून गेले\nनेपाळचे पंतप्रधान स्वतःच्याच देशात तोंडघशी; नव्या नकाशाला मंजुरी नाही\nछत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांचे दीर्घ आजाराने निधन\nटीकाकारांना अभिनेत्री स्वरा भास्करचं कामातून उत्तर", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/india/uttar-pradesh-man-commits-suicide-after-getting-cough-cold-because-of-the-fear-of-coronavirus-118021.html", "date_download": "2020-05-29T13:14:42Z", "digest": "sha1:VXXI6EC3XTFTFDE66OUV3SJZAPT4XOI7", "length": 30419, "nlines": 228, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "उत्तर प्रदेश: कोरोना व्हायरसची लागण झाल्याच्या भीतीपोटी 35 वर्षीय व्यक्तीची आत्महत्या | 🇮🇳 LatestLY मराठी", "raw_content": "\nप्रसिद्ध ज्योतिषी बेजन दारूवाला यांचे निधन; 29 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nशुक्रवार, मे 29, 2020\nप्रसिद्ध ज्योतिषी बेजन दारूवाला यांचे निधन; 29 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nराज्यातील अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत 30 मे रोजी निर्णय होण्याची शक्यता, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार विद्यापीठातील कुलगुरुंशी चर्चा\nCoronavirus मुळे मरण पावलेल्या लोकांसाठी स्पेनमध्ये 10 दिवसांचा दुखवटा सुरु; देशाच्या लोकशाही इतिहासातील सर्वात मोठा Mourning Period\nBe Positive: कोकणातील आंबा उत्पादकांनी Coronavirus संकटात शोधली संधी; तोडली दलालांची साखळी\nठाण्यातील भाजप नगरसेवक विलास कांबळे यांचा मृत्यू; हॉटेलमध्ये आढळला मृतदेह\nअक्षय बोऱ्हाडे मारहाण प्रकरणी विघ्नहर सहकारी साखर कारखाना अध्यक्ष सत्यशील शेरकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल\nपुणे: सहकारनगर पोलीस स्टेशन मधील कर्मचाऱ्याने COVID19 वर यशस्वी मात केल्याबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले अभिनंदन\nमुंबई: दीड महिन्याच्या बाळाची कोरोना विरुद्ध लढाई यशस्वी; ब्रेन हॅमरेज वर सुद्धा केली मात\nIND vs AUS 2020-21: क्रिकेट ऑस्ट्रेलियाने भारत दौर्‍याचे जाहीर केलेले वेळापत्रक अंतिम नाही, BCCI ने दिले महत्वाचे संकेत\n'त्या' वादग्रस्त व्हिडिओबाबत ISKON ने दाखल केली तक्रार; Shemaroo ने माफी मागत तोडले सुरलीन कौर व बलराज स्याल यांच्यासोबतचे व्यावसायिक संबंध\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nराज्यातील अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत 30 मे रोजी निर्णय होण्याची शक्यता, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार विद्यापीठातील कुलगुरुंशी चर्चा\nअक्षय बोऱ्हाडे मारहाण प्रकरणी विघ्नहर सहकारी साखर कारखाना अध्यक्ष सत्यशील शेरकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल\nपुणे: सहकारनगर पोलीस स्टेशन मधील कर्मचाऱ्याने COVID19 वर यशस्वी मात केल्याबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले अभिनंदन\nमुंबई: दीड महिन्याच्या बाळाची कोरोना विरुद्ध लढाई यशस्वी; ब्रेन हॅमरेज वर सुद्धा केली मात\nप्रसिद्ध ज्योतिषी बेजन दारूवाला यांचे निधन; 29 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nछत्तीसगढ राज्याचे माजी मुख्यमंत्री अजीत जोगी यांचे निधन; 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास\nCoronavirus: गोव्यात लॉकडाऊन आणखी 15 दिवस वाढवण्यासह काही नियम शिथील करण्याची अमित शहा यांच्याकडे मागणी- मुख्यमंत्री प्रमोद सावंत\nMonsoon 2020: महाराष्ट्रात जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून दाखल होण्याचा अंदाज; 1 जून पर्यंत केरळमध्ये धडकणार\nCoronavirus मुळे मरण पावलेल्या लोकांसाठी स्पेनमध्ये 10 दिवसांचा दुखवटा सुरु; देशाच्या लोकशाही इतिहासातील सर्वात मोठा Mourning Period\nCoronavirus Updates: जगभरात कोरोनाबाधितांचा आकडा 5.7 मिलियन तर बळींचा आकडा 355,000 च्या पार\nNASA चं ऐतिहासिक SpaceX रॉकेट लॉन्चिग खराब वातावरणामुळे रद्द; 30 मे दिवशी पुन्हा केले जाणार प्रयत्न\nभारत-चीन संबंधावर डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विट; म्हणाले दोन्ही देशांमध्ये अमेरिका मध्यस्थी करण्यास तयार\niQOO 3 स्मार्टफोनवर ग्राहकांना मिळणार 3 रुपयांची सूट, जाणून घ्या फिच��्ससह नवी किंमत\nगुगल पे 'Nearby Spot' फिचर आता भारतातील 35 शहरांमध्ये उपलब्ध; जवळची अत्यावश्यक सेवांची दुकाने दाखवून करणार युजर्सची मदत\n घरातून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना Google देणार 75 हजाराचा भत्ता; Work From Home करताना लॅपटॉप, फर्निचर विकत घेण्यासाठी मदत\nMitron App: आता TikTok ला विसरा, व्हिडिओ बनवण्यासाठी सादर आहे भारतीय 'मित्रों अ‍ॅप'; जाणून घ्या याच्या वापरासाठी Step-by-Step Guide (Video)\nOla Electric भारतात पुढच्या वर्षात लॉन्च करणार इलेक्ट्रिक टू-व्हिलर\nCoronavirus Effect: लॉकडाउन मुळे मारुति सुझुकी ला मोठा तोटा; एप्रिल महिन्यात एकाही गाडीची विक्री नाही\nबीएमडब्ल्यू इंडियाचे सीईओ रुद्रतेज सिंह यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; वयाच्या 46 वर्षी घेतला अखेरचा श्वास\nCoronavirus: लक्झरी वाहन निर्माता कंपनी Mercedes-Benz चा मोठा निर्णय; पुण्यात 1,500 बेड्सचे रुग्णालय बांधण्याची घोषणा\nIND vs AUS 2020-21: क्रिकेट ऑस्ट्रेलियाने भारत दौर्‍याचे जाहीर केलेले वेळापत्रक अंतिम नाही, BCCI ने दिले महत्वाचे संकेत\nवर्ल्ड कप 2011 फायनलमध्ये टॉसवरून झाला मोठा वाद, एमएस धोनीने दुसऱ्यांदा करण्याच्या मागणीचा कुमार संगकाराने सांगितला किस्सा\nकोरोना व्हायरस जगभरात पसरविण्यामागची चीनची मूळ योजना हरभजन सिंह याने केली उघकीस, ट्विटवरून लगावली फटकार\nICC ला पात्र लिहून क्रिकेट ऑस्ट्रेलियाने 2021 टी-20 वर्ल्ड कप आयोजित करण्याची केली विनंती, यामागील तर्क जाणून घ्या\n'त्या' वादग्रस्त व्हिडिओबाबत ISKON ने दाखल केली तक्रार; Shemaroo ने माफी मागत तोडले सुरलीन कौर व बलराज स्याल यांच्यासोबतचे व्यावसायिक संबंध\nDabangg Animated Version: लवकरच प्रदर्शित होणार सलमान खानच्या ‘दबंग’चे अ‍ॅनिमेटेड व्हर्जन; 'चुलबुल पांडे' दिसणार नव्या अवतारात\nAmitabh Bachchan Helps Migrants: सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या वतीने मजुरांना मूळगावी नेणाऱ्या 10 बस हाजी अली येथून उत्तर प्रदेश साठी रवाना (See Photos)\nनवाजुद्दीन सिद्दीकी ची पत्नी आलिया हिने घटस्फोटासह पोटगी म्हणून 30 कोटी रुपये आणि 4BHK फ्लॅटची केली मागणी\nराशीभविष्य 29 मे 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nVeer Savarkar Jayanti 2020 Wishes: विनायक दामोदर सावरकर यांच्या 137 व्या जयंती निमित्त Messages, HD Images, Wallpapers शेअर करून द्या विनम्र आदरांजली\nराशीभविष्य 28 मे 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nVeer Savarkar Jayanti 2020 Quotes: वीर सावरकर यांचे देशप्रेम, एकात्मता त�� जीवनाकडे सकारत्मक बघायला शिकणारे क्रांतिकारक विचार\nFact Check: कार हिटमुळे हँड सॅनिटायझरचा स्फोट होतो गाडीमध्ये सॅनिटायझर ठेवणे कितीपत सुरक्षित गाडीमध्ये सॅनिटायझर ठेवणे कितीपत सुरक्षित\nManjeshwar Brothers: रुपेरी वाळूत ते आकाशी झेप घे रे पाखरा सह 'ही' गाणी गात नेटकऱ्यांना थक्क केलेल्या मंजेश्वर ब्रदर्स या चिमुकल्यांविषयी जाणून घ्या (Watch Video)\n: मुंबई शहरातही टोळधाड दाखल जुहू, विक्रोळीसह अनेक ठिकाणी टोळ दिसल्याचा दावा; फोटो सोशल मीडियावर व्हायरल\n' जाणून घ्या व्हायरल व्हिडिओ मागील सत्य\nभारत: कोरोना व्हायरस लाईव्ह मॅप\nउपचार सुरु असलेले एकूण रुग्ण\nउत्तर प्रदेश: कोरोना व्हायरसची लागण झाल्याच्या भीतीपोटी 35 वर्षीय व्यक्तीची आत्महत्या\nकोरोना व्हायरसचे संकट सध्या देशावर घोंगावत आहे. हळूहळू कोरोनाने आपले दाहक स्वरुप दाखवायला सुरुवात केली आहे. या संकटाच्या धास्तीने अनेकजण अस्वस्थ आहे. दरम्यान, सर्दी-खोकला झालेल्या एका 35 वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) बांडा (Banda) जिल्हातील जमलपूर (Jamalpur) गावात आपल्या राहत्या घरी गळफास घेत त्याने आत्महत्या केली. कोरोनाच्या भीतीने त्याने आपले जीवन संपवले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.\nसर्दी, खोकला झाल्याने गावातील लोका त्याला कोरोनाची लागण झाली असल्याचे मानत त्याच्याकडे संशयाने पाहू लागले. त्यानंतर त्याने स्वतःला एका खोलीत कोंडून घेतले, अशी माहिती मृताच्या नातेवाईकांनी दिली आहे. आत्महत्या केलेली व्यक्ती दिल्लीत गवंडी कामगार म्हणून कार्यरत होती. दिल्लीहून मार्च महिन्यात परतल्यानंतर तो अनेक दिवसांपासून सर्दी-खोकल्याने त्रस्त होता. तसंच त्याला अधूनमधून तापही येत होता. (उत्तर प्रदेश येथे कोरोना विषाणूच्या भीतीपोटी एका सरकारी कर्मचाऱ्याची कार्यालयातच गळफास लावून आत्महत्या)\nवैद्यकीय अधिकारी संतोष कुमार यांनी सांगितले की, \"लक्षणे आढळल्यानंतर तो कोणत्याही सरकारी रुग्णालयात तपासणीसाठी गेला नाही.\" मात्र त्याने कोणतीही वैद्यकीय तपासणी न करता हे टोकाचे पाऊल उचलले. दरम्यान पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.\nयापूर्वी कोरोना व्हायरसच्या भीतीपोटी आत्महत्या केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. कोरोनाचे संकट भयंकर असले तरी त्याबद्दलची जनजा���ृती विविध माध्यमातून होत आहे. तसंच आरोग्य यंत्रणाही कार्यरत आहे. त्यामुळे भीतीपोटी जिवन संपवणे हा मार्ग नाही. तसंच या काळात शारीरिक तंदुरुस्ती सोबत मानसिक स्वास्थ्य जपणेही आवश्यक आहे.\nBanda Coronavirus Coronavirus in India suicide Uttar Pradesh आत्महत्या उत्तर प्रदेश कोरोना व्हायरस कोरोना व्हायरस दहशत कोरोना व्हायरस भारत\nप्रसिद्ध ज्योतिषी बेजन दारूवाला यांचे निधन; 29 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nCoronavirus मुळे मरण पावलेल्या लोकांसाठी स्पेनमध्ये 10 दिवसांचा दुखवटा सुरु; देशाच्या लोकशाही इतिहासातील सर्वात मोठा Mourning Period\nBe Positive: कोकणातील आंबा उत्पादकांनी Coronavirus संकटात शोधली संधी; तोडली दलालांची साखळी\nपुणे: सहकारनगर पोलीस स्टेशन मधील कर्मचाऱ्याने COVID19 वर यशस्वी मात केल्याबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले अभिनंदन\nमुंबई: दीड महिन्याच्या बाळाची कोरोना विरुद्ध लढाई यशस्वी; ब्रेन हॅमरेज वर सुद्धा केली मात\nCoronavirus: जनशक्तीच्या जोरावर करोना व्हायरस संकटावर मात करु - उपमुख्यमंत्री अजित पवार\nFact Check: कार हिटमुळे हँड सॅनिटायझरचा स्फोट होतो गाडीमध्ये सॅनिटायझर ठेवणे कितीपत सुरक्षित गाडीमध्ये सॅनिटायझर ठेवणे कितीपत सुरक्षित\nAmitabh Bachchan Helps Migrants: सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या वतीने मजुरांना मूळगावी नेणाऱ्या 10 बस हाजी अली येथून उत्तर प्रदेश साठी रवाना (See Photos)\nLocust Attack In Maharashtra: महाराष्ट्र राज्यात 50% टोळधाडीचा नाश – कृषीमंत्री दादा भुसे यांची माहिती\nCoronavirus In Maharashtra: महाराष्ट्रातील तुम्ही राहत असणाऱ्या जिल्ह्यात कोरोनाचे किती रुग्ण आहेत जाणून घ्या; राज्यातील कोरोनाबाधितांची जिल्ह्यानिहाय आकडेवारी\nऔरंगाबाद: साई रंगदाळ या 7वी मध्ये शिकणार्‍या विद्यार्थ्याने कोव्हिड योद्धांच्या मदतीसाठी बनवला रोबोट; औषधं, अन्न पोहचवण्यासाठी करणार मदत\nमहाराष्ट्र पोलिस खात्यामध्ये एकूण 2211 पोलिस कर्मचारी COVID 19 च्या विळख्यात; 24 तासांत 116 जणांना कोरोनाची बाधा\nकोविड-19 च्या वाढत्या संसर्गामुळे गरोदर महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनी गरजेशिवाय रेल्वे प्रवास टाळावा; रेल्वे मंत्रालयाचे आवाहन\nप्रसिद्ध ज्योतिषी बेजन दारूवाला यांचे निधन; 29 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nराज्यातील अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत 30 मे रोजी निर्णय होण्याची शक्यता, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार विद्यापीठातील कुलगुरुंशी चर्चा\nCoronavirus मुळे मरण पावलेल्या लोकांसाठी स्पेनमध्ये 10 दिवसांचा दुखवटा सुरु; देशाच्या लोकशाही इतिहासातील सर्वात मोठा Mourning Period\nBe Positive: कोकणातील आंबा उत्पादकांनी Coronavirus संकटात शोधली संधी; तोडली दलालांची साखळी\nठाण्यातील भाजप नगरसेवक विलास कांबळे यांचा मृत्यू; हॉटेलमध्ये आढळला मृतदेह\nअक्षय बोऱ्हाडे मारहाण प्रकरणी विघ्नहर सहकारी साखर कारखाना अध्यक्ष सत्यशील शेरकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल\nLockdown 4 मध्ये आंतरराज्यीय प्रवास करण्यासाठी E-Pass मिळणार; serviceonline.gov.in/epass/ वर पहा कसा कराल अर्ज\nहापूस आंबा कसा ओळखला नैसर्गिकरित्या पिकलेले आणि कृत्रिमरित्या पिकवलेल्या आंब्यातील नेमका फरक काय नैसर्गिकरित्या पिकलेले आणि कृत्रिमरित्या पिकवलेल्या आंब्यातील नेमका फरक काय आंबे विकत घेताना पारखून पाहा ‘या’ गोष्टी\nपरदेशात अडकलेल्या महाराष्ट्रीय लोकांना मायदेशी सुखरूप आणण्यासाठी ठाकरे सरकारचा मदतीचा हात; ‘इथे’ ऑनलाईन माहिती देण्याचंं आवाहन\nप्लाझ्मा थेरपी म्हणजे नेमकं काय यामुळे COVID-19 रुग्णांना फायदा होईल यामुळे COVID-19 रुग्णांना फायदा होईल जाणून घ्या प्लाझ्मा थेरपीचे फायदे, इतिहास, उपचारपद्धती याबद्दल सविस्तर माहिती\nप्रसिद्ध ज्योतिषी बेजन दारूवाला यांचे निधन; 29 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nछत्तीसगढ राज्याचे माजी मुख्यमंत्री अजीत जोगी यांचे निधन; 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास\nCoronavirus: गोव्यात लॉकडाऊन आणखी 15 दिवस वाढवण्यासह काही नियम शिथील करण्याची अमित शहा यांच्याकडे मागणी- मुख्यमंत्री प्रमोद सावंत\nMonsoon 2020: महाराष्ट्रात जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून दाखल होण्याचा अंदाज; 1 जून पर्यंत केरळमध्ये धडकणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://vidarbhakranti.com/?p=345", "date_download": "2020-05-29T14:37:27Z", "digest": "sha1:PEKDRSGLNHVHBTWUS66QNYLXEUTMD4WC", "length": 11795, "nlines": 100, "source_domain": "vidarbhakranti.com", "title": "विदर्भ क्रांती", "raw_content": "\nआदिवासी विद्यार्थी संघाकडून व्येंकटापूर येथील गोरगरिबांना जीवनावश्यक वस्तूंचे किट्स वाटप\nआदिवासी विद्यार्थी संघाचं प्रयत्नाने मृत महिलेचा शव पोहोचला घरी\nस्थानिकांचे जीवनमान सुधारण्यासाठी दुग्ध व्यवसायाला चालना द्या… मंत्री सुनील केदार\nसिरोंचा तालुक्यातील बी.एस.एन.एल.ची इंटरनेट सेवा ठरली कुचकामी \nतालुका स्तरावर आदिवासी विकास मंडळ खरेदी करणार मका\nहिंगणघाट येथील नागरिकांच्या मदतीला धावले जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार\n■ जिल्हा परिषद अध्यक्ष कांकडलवार यांनी जपली मानसुकी.\nनागेपल्ली येथे अडकलेल्या यवतमाळ\nनागेपल्ली येथे अडकलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील हिंगणघाट,येथील 30 ते 40 कुटुंब उपजीविकेसाठी नागेपल्ली येतील राजे धर्मराव शाळेच्या बाजूला असलेल्या प्ले ग्राऊंड मध्ये राहत होते.\nकोरोना मूळे देशात 21 दिवसाच्या जनता कर्फ्यु आणि संचाटबंदी लागू झाल्याने दळणवळण आणि नागरिकांची ये जा पूर्णपणे बंद झाली आहे. यवतमाळ जिल्ह्यातुन आलेल्या 40 नागरिकांवर उपासमारीची पाळी आल्याची माहिती जि.प.अध्यक्ष मा.अजयभाऊ कंकडालवार याना मिळतच त्यांनी वेळेचा विलंब न करता तिथे असलेल्या लोकांशी संपर्क साधून त्यांचे समस्या जाणून घेत त्या 40 नागरिकांना पोटभर जेवण आणि पाण्याची व्यवस्था करणार असल्याचे सांगितले.\nतुम्हाला काहीही अडचण निर्माण झाल्यास माझ्या मोबाईल वर संपर्क साधल्यास मी तुमच्या अडचणी दूर करण्याची आश्वासन दिले आहे.तसेच अहेरीचे तहसीलदार याना प्रशासनाच्या वतीने त्यांचे खाण्या पिण्याची व्यवस्था व आरोग्य तपासणी करण्याचे सूचना केले.या कार्यामुळे नागेपल्ली येथे जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार याच्या रूपाने माणुसकीचा दर्शन झाल्याची अडकलेल्या 40 नागरिकांनी व्यक्त केले आहे.\nसिरोंचा येथील ग्रामीण रुग्णालयात सोनोग्राफीची सुविधा करा \nहिंगणघाट येथील नागरिकांना भाजीपाला खरेदीसाठी आर्थिक मदत\nआपला विदर्भ छत्तीसगड ताज्या घडामोडी तेलंगणा देश महाराष्ट्र मुलाखत राशिभविष्य रोजगार वार्ता संपादकीय\nअंजली तेंडुलकर अहमदनगरच्या शेतकऱ्यांमध्ये, सेंद्रिय शेतीला भेट\nहमदनगर : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सामाजिक उपक्रमात अग्रेसर आहे. आपल्या खासदार निधीतून त्याने अनेक ठिकाणी निधी दिलाय. मात्र त्याची पत्नी अंजली तेंडुलकर यांनीही त्याच्या पावलावर पाऊल टाकलं आहे. अंजली यांनी अहमदनगर जिल्ह्यातील सेंद्रिय शेतीची पाहणी करुन शेतकर्‍यांच्या मदतीसाठी हात पुढे केला. अंजली यांच्या स्नेही क्लिया इथे सेंद्रिय शेतीचा प्रचार आणि प्रसार करत आहेत. अंजली […]\nकरवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर परिसर पूर्ण प्लास्टिकमुक्त झाला आहे\nमंगळवेढ्याच्या स्पेशल हुरडा पार्ट्याना सुरुवात\nअमेरिकेचा पाकवर ड्रोन हल्ला, हक्कानीचा म्होरक्या ठार\nप्रीती झिंटांच्या संघात पोहोचला काश्मीरचा क्रिस गेल, लगावतो १००-१००मीटर लांब षटकार\nमुंबई : जम्मू-काश्मीरचा क्रिकेटर परवेझ रसूल आणि मध्यमगती गोलंदाज उमर नजीर यांना यंदाच्या आयपीएलच्या लिलावात कोणी विकत घेतले नाही. मात्र मंजूर अहमद डारला पहिल्यांदा आयपीएलमध्ये प्रवेश मिळाला. मंजूरला किंग्ज इलेव्हन पंजाबने १० लाख रुपयांना विकत घेतले. मंजूरने मुलाखतीत म्हटले होते, माझे लक्ष्य सध्या आयपीएल इतकेच आहे. गेल्या वर्षी पुणे वॉरियर्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्याकडून खेळलेल्या […]\nउद्या भारत-पाकिस्तान सेमीफायनल रंगणार, पाहा किती वाजता सुरु होणार मॅच\nएनआयएसाठी ‘मोस्ट वॉ़न्टेड’ अब्दुल मुश्ताक कुरेशीला अटक\nमुंबई : मुंबईतील २००६ रेल्वे ब़ॉम्बस्फोटाचा आरोपी इंडियन मुजाहिद्दीन या अतिरेकी संस्थेचा सभासद असलेल्या अब्दुल मुश्ताक कुरेशीला दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने अटक केली आहे. दरम्यान या दहशतवाद्यावर NIA ने ४ लाखांचे बक्षीस ठेवलं होतं. तर इंटरपोलने सुद्धा कुरेशीविरोधात विरोधात रेड कॉर्नर नोटीस काढली होती. अब्दुल कुरेशी हा बॉम्ब बनविण्यात एक्स्पर्ट अब्दुल कुरेशी हा बॉम्ब बनविण्यात […]\nशिर्डीत बनावट व्हीआयपी पास बनवून भाविकांची लूट\nया इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो गडचिरोली न्यायालयाअंतर्गत मर्यादित राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.kardaliwan.com/post/2013/12/12/%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%A6%E0%A4%B3-%E0%A4%B5%E0%A4%A8", "date_download": "2020-05-29T14:32:40Z", "digest": "sha1:AQT57DT53I3QOOIQDCDPZONHFRVHVIOS", "length": 8913, "nlines": 26, "source_domain": "www.kardaliwan.com", "title": "कर्दळीवन...", "raw_content": "साहसी + आध्यात्मिक यात्रा आयोजक | आध्यात्मिक पुस्तक प्रकाशक\nश्रीदत्त संप्रदाय आणि श्रीस्वामी समर्थ संप्रदाय यांमध्ये कर्दळीवनाचे विलक्षण माहात्म्य आहे. कर्दळीवन हे ठिकाण आंध्र प्रदेशमध्ये श्रीशैल्य या ज्योतिर्लिंग आणि शक्तिपीठाजवळ आहे. अक्कलकोटचे श्रीस्वामी समर्थ हे कर्दळीवनात प्रकट झाले. गुरुचरित्रामध्ये असा कथाभाग आहे की श्रीनृसिंहसरस्वती हे १३ व्या शतकात श्रीशैल्य जवळील पाताळगंगेच्या पात्रात एका बुट्टीत बसून कर्दळीवनात गेले आणि तेथे एका अश्वत्थ वृक्षाखाली बसून त्यांनी तप:साधना केली. ते बसलेल्या ठिकाणी त्यांचेभोवती एक वारुळ तयार झाले. अशीच साडेतीनशे वर्षे गेली. एक लाकुडतोड्या झाडाचे लाकूड तोडताना त्याचा आघात होऊन त्यांची समाधी भंग पावली. तेव्हा त्या वारुळातून अक्कलकोटचे श्रीस्वामी समर्थ प्रकट झाले. श्रीशैल्य या ज्योतिर्लिंगाजवळ कृष्णा नदी पाताळगंगा रूपाने जवळजवळ २०० कि.मी.वाहते. हा सर्व परिसर अत्यंत घनदाट अरण्याने वेढलेला आणि अत्यंत दुर्गम असा आहे. तेथे जाण्यासाठी किमान सोयी उपलब्ध व्हायला इ.स.२०१२ हे साल उजाडले. कर्दळीवनात चेंचु या जमातीचे आदिवासी लोक रहात आहेत.\nकर्दळीवनासंबंधी अनेक समजअपसमज आणि श्रध्दा आहेत. इतर तीर्थक्षेत्री आपल्याला इच्छा झाली की लगेच जाता येते .कर्दळीवनात जायला अवधूतांची आणि स्वामींची इच्छा असल्याशिवाय जाता येत नाही. भारतात दरवर्षी १ लाखातून १व्यक्ती काशी –रामेश्वरला जाते, १० लाखांतून १ बद्री केदारनाथला जाते, २५ लाखांतून १ नर्मदा परिक्रमा करते, ५० लाखांतून १ कैलास मानस सरोवर यात्रेला जाते. मात्र कर्दळीवनात १ कोटीतून एखादीच भाग्यवान व्यक्ती जाते. त्यामुळे कर्दळीवनाविषयी लोकांना फार माहिती नाही.\nकर्दळीवन नवनाथ आणि नाथपंथी साधू, योगी यांचे साधनास्थळ आहे. तसेच ती सिध्दांची भूमी आहे. नागार्जुन ,रत्नाकर इ. सिध्दांची प्रयोगशाळा म्हणजे कर्दळीवन. कोणत्याही मूलद्रव्याचे सुवर्णामध्ये रुपांतर करायचे तंत्र त्यांनी विकसित केले होते. कर्दळीवनात विलक्षण अदभुत आणि दैवी अनुभव येतात. कर्दळीवनाची माहिती इ.स.२००९ पासून हळूहळू होऊ लागली. कर्दळीवन पंच परिक्रमा पुर्ण केलेल्या परिक्रमार्थींना आलेल्या अनुभूती अत्यंत विलक्षण आहेत. त्यांचे व्यक्तिगत, कौटुंबिक तसेच आध्यात्मिक आयुष्य पूर्णत: बदलून गेले आहे. श्रीदत्त प्रभु आणि श्रीस्वामी समर्थांची कृपादृष्टी आणि प्रत्यक्ष दर्शन आणि सहवास अशाही अनुभूती अनेकांना आल्या आहेत. हे स्थान इतके वर्ष का गुप्त होते आणि आत्ताच ते का प्रकट झाले, हे न सु‍टणारे कोडे आहे.\nकर्दळीवनात कोणत्याही प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध नाहीत. ज्या ठिकाणी श्रीनृसिंह सरस्वती समाधिस्त झाले आणि श्रीस्वामी समर्थ प्रकट झाल�� त्या ठिकाणी कोणतीही व्यवस्था नाही. तेथे जाणा-या भक्तांसाठी अनुष्ठान सेवा करण्यासाठी सुविधा नाहीत. त्यांचेसाठी कोणत्याही प्रकारची व्यवस्था, नियम नियमावली नाही. \"कर्दळीवन: एक अनुभुती \" या पुस्तकाचे वाचक, भक्त आणि कर्दळीवन पंच परिक्रमा पूर्ण केलेल्या अनेक व्यक्तींनी एकत्र येऊन कर्दळीवन सेवा संघ ट्रस्ट या संस्थेची स्थापना केली आहे . त्याची अधिकृत नोंदणी झाली असून त्याचा नोंदणी क्र. ई - ६५८७ असा आहे. कर्दळीवनासंबंधी जनमानसात, भाविक भक्तजनांत जागृती निर्माण व्हावी, अधिकाधिक व्यक्तींनी कर्दळीवनास भेट द्यावी, या उद्देशाने कर्दळीवन सेवा संघ ट्रस्टची स्थापना करण्यात आली आहे. त्याचबरोबर तेथे सोयी, सुविधा निर्माण व्हाव्यात, नियमित पूजा - अर्चा व्हावी, एक सुनियोजित व्यवस्था निर्माण व्हावी असा प्रयत्न कर्दळीवन सेवा संघ ट्रस्ट मार्फत करण्यात येत आहे. हे श्रीदत्तात्रेयांचे आणि श्रीस्वामींचे कार्य आहे, अशा श्रध्देने सर्वजण काम करीत आहेत. या कार्याला अनेक सत्पुरुषांचे आशिर्वाद लाभलेले आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://bhandarisamaj.com/index.php/vadhu-var-mandal/2013-12-20-11-27-41/406-mc-683", "date_download": "2020-05-29T14:35:26Z", "digest": "sha1:RFHD6XL6LQOXLN5BDQOU2MV44XCNS7XL", "length": 3580, "nlines": 62, "source_domain": "bhandarisamaj.com", "title": "श्री अर्जुन साबाजी कांबळी mc/१९८३/६८३ - Bhandari Samaj", "raw_content": "\nHomeवधुवर मंडळवरश्री अर्जुन साबाजी कांबळी mc/१९८३/६८३\nश्री अर्जुन साबाजी कांबळी mc/१९८३/६८३\nवराचे नाव: अर्जुन साबाजी कांबळी\nनोकरी : हेल्थ केअर TPA साकीनाक\nस्वतः सोडून बहिण:२ १ विवाहित\nवधु - वर नोंदणी सुरु आहे.\nसुचना : वधु-वर सुचक नोंदणी केल्यानंतर कृपया वधु-वरांनी तसेच पालकांनी थेट वधु किंवा वरांना त्यांच्या कार्यालयात किंवा वैयक्तीक संपर्क करू नये.\nश्री. साईनाथ धोंडू करगुटकर\nश्री. संतोष कृष्णा रुमडे\nश्री. दिलीप मोतीराम सावंत\nश्री. भालचंद्र मनोहर घारे\nश्री. प्रविण दत्ताराम कामत\nश्री. हेमचंद्र विठ्ठल राठीवडेकर\nश्री. कृष्णाजी भिकाजी ढवळ\nपुरस्कार प्राप्त व्यक्तीचा समाज्याच्या वतीने सत्कार\nसभासदांची वार्षिक कौटुंबिक सहल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.newsmarathi24.com/?p=26304", "date_download": "2020-05-29T12:49:02Z", "digest": "sha1:5N3Y4KPDYIKPJMCGB6WPY7QROP26ZLKN", "length": 11659, "nlines": 127, "source_domain": "www.newsmarathi24.com", "title": "डी. वाय.पाटील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्हरच्युअल क्लासरूमची सुरूवात | News Marathi 24", "raw_content": "\nHome शिक्षण/करिअर डी. वाय.पाटील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्हरच्युअल क्लासरूमची सुरूवात\nडी. वाय.पाटील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्हरच्युअल क्लासरूमची सुरूवात\nकोल्हापूर (प्रतिनिधी): सध्या जगभऱ देशात व महाराष्ट्रात कोरोना (कोविड- १९) या संसंर्गजन्य या रोगाणे थैमान घातलेले असून या संदर्भात कठोर पावले उचलताना गर्दीच्या ठिकाणी एकत्र न येण्यासाठी महाराष्ट्र शासनाने काळजी घेण्याचे आवाहान करत कोल्हापूर जिल्हातील शहरी व ग्रामीण भागातील सर्व शाळा व महाविद्यालये ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत. पण प्राध्यापक तसेच इतर कर्मचारी नेहमीप्रमाणे संस्थेमध्ये हजर राहत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून या परिस्थितीवर उपाय योजना म्हणून साळोखेनगर मधील डी. वाय. पाटील इंजिनिअरिंग कॉलेजने साळोखेनगरमध्ये अत्याधुनिक *व्हरच्युअल क्लासरूमची सुरूवात केली आहे.\nव्हरच्युअल क्लासरूम या तंत्रज्ञानाचा उपयोग करून डी. वाय. पाटील महाविद्यालयातील प्राध्यापक गुगल क्लास रूम, क्लाऊड कॉम्प्यूटींग, एक्स रेकॉर्डऱ ,मुडल तसेच व्हॉटस्‌ ॲप फेसबुक व युटूब या माध्यामांचा वापर करत आहेत. याद्‌वारे त्यांचे नियमित अध्यापन सुरू ठेवले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचे व शंकांचे घरबसल्या निरसन होत असून क्लासमध्ये न बोलनारे विद्यार्थीं सोशल मिडीयाच्या व्यासपीठावर व्हरच्युअल क्लासरूमच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत.तसेच क्लाऊड कॉम्पुटिंग माध्यमातून असाइंनमेंट सुद्धा घरबसल्या पूर्ण करत आहेत.तसेच विध्यार्थ्यांनची उपस्थिती सुद्धा ऑनलाइन पध्दतीने घेण्यात येत असून एखादा मुद्दा न कळल्यास पुन्हा सांगून शंकेचे निरसन करणयात येत आहे.पारंपारिक कलासरूम पेक्षा नाविन्यपूर्ण उपक्रम असल्यामुळे पहिलाच दिवशी विध्यार्थ्यांनचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.”गरज ही शोधाची जननी आहे” हे ओळकुन साळोखेनगर मधील डी वाय पाटील इंजिनीरिंग कॉलेज ने सुरू केलेला हा उपक्रम अतिशय स्तुत्य असून बाकीच्या महाविद्यालयाने सुद्धा याचे अनुकरण करावे. असे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.व्ही.पी.कल्लीमनी व उपप्राचार्य डॉ.अभिजी��� माने यांनी आवाहन केले. या वेळी या उपक्रमाचे संस्थेचे अध्यक्ष डॉ.संजय पाटील , उपाध्यक्ष श्री.सतेज पाटील, विश्वस्त सौ. प्रतिमा पाटील, ऋतुराज पाटील यांनी कौतुक केले.\nPrevious articleपरदेश प्रवास करून येणाऱ्या व्यक्तींनी होम कोरोन्टाईन करून घ्यावे : जिल्हाधिकारी\nNext articleमहाराष्ट्रात आणखी एक कोरोना पॉझिटिव्ह; आकडा ४२ वर\nरद्द झालेल्या दहावीच्या भूगोलाच्या पेपरबाबत बोर्डाचा महत्त्वाचा निर्णय…\n‘एम.एच.टी.सिईटी २०२०’ साठी डीकेटीईकडून मार्गदर्शन…\nअंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत राज ठाकरेंचं राज्यपालांना पत्र…\nपुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात , एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू \nआनूरमध्ये शिवजयंती निमित्य विविध कार्यक्रमांचे आयोजन \nकोल्हापूर उत्तर काँग्रेसचे इच्छुक उमेदवार ऑक्सिजन वर….\nकुटुंबातील जबाबदार व्यक्तीला सरकारी नोकरीत घ्या : जयंत पाटील\nगारगोटीत राधानगरी कॉग्रेस एकवटली\nयुवा ग्रामीण विकास संस्थेचे एचआयव्ही/एड्स गुप्तरोग जनजागृतीचे कार्य कौतुकास्पद:अनिल शिंदे\nकचरा उठाव करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा नोटांचा हार घालून सत्कार…\nगारगोटी बस स्थानकातून उद्यापासून बस सेवा सुरू\nचौथ्या दिवशीहि मुंबई, कोकण किनारपट्टीवर वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज.\nवंचित बहुजन आघाडीचे हरिदास भदे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश \nमहापौरपदाची निवडणुक २ जुलै ला\nतीन हजार मराठा आंदोलकांना दिलासा; मुख्यमंत्री ठाकरेंकडून गुन्हे मागे घेण्याची शिफारस\nमान्सून केरळमध्ये ‘या’ तारखेस दाखल होणार \nआता हिंदुस्थान आणि चीन हे देश तेलखरेदीसाठी बायर्स ब्लॉकच्या तयारीत\nबामणे (ता.भुदरगड) येथे नराधम पित्याने अकरा वर्षाच्या मुलीला ठार मारले \nअसा बॉम्ब फोडेन की, महाडिकांना प्रचार थांबवावा लागेल – महसूलमंत्री चंद्रकांतदादा...\nबालिंगा पुलास भेग नव्हे तर प्रसरण गॅप ; निवासी उपजिल्हाधिकारी संजय...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/tag/ajit-pawar/", "date_download": "2020-05-29T14:22:15Z", "digest": "sha1:COTP2EG3IYUUOJHXZMVJEIJE4P2XG725", "length": 38009, "nlines": 174, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "वैद्यकिय कर्मचारी आणि पोलिसांच्या वेतनाबाबत अर्थमंत्र्यांचे स्पष्टीकरण | वैद्यकिय कर्मचारी आणि पोलिसांच्या वेतनाबाबत अर्थमंत्र्यांचे स्पष्टीकरण | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nप्रसिद्ध ज्योतिषी बेजान दारुवाला यांचे निधन यंदाचा पालखी सोहळा पायी होणार नाही, पण इतर ३ पर्याय दिले लॉकडाउन: महाराष्ट्रातून गुजरातला जाणारा २४ टन तांदूळ पकडला कंत्राटी डॉक्टर आणि बंधपत्रित डॉक्टरांचं मानधन समान करण्याचा निर्णय गुजरातमधील रुग्णालयांच्या दुर्दशेवर ताशेरे ओढणाऱ्या न्यायाधीशांची बदली छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांचे प्रदीर्घ आजाराने निधन सीकेपी बँकेचा परवाना रद्द, खातेदारांची उच्च न्यायालयात धाव\nवैद्यकिय कर्मचारी आणि पोलिसांच्या वेतनाबाबत अर्थमंत्र्यांचे स्पष्टीकरण\n‘कोरोना’च्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या आरोग्य व आर्थिक परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांपासून, विधीमंडळाचे सर्व सदस्य तसेच स्थानिक स्वराज संस्थांच्या सदस्यांपर्यंत सर्व लोकप्रतिनिधींच्या मार्च महिन्याच्या वेतनात ६० टक्के कपात करुन त्यांना ४० टक्के वेतन देण्यात येणार आहे.\nकोरोना इम्पॅक्ट : मुख्यमंत्र्यांपासून सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात मोठी कपात\n‘कोरोना’च्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या आरोग्य व आर्थिक परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांपासून, विधीमंडळाचे सर्व सदस्य तसेच स्थानिक स्वराज संस्थांच्या सदस्यांपर्यंत सर्व लोकप्रतिनिधींच्या मार्च महिन्याच्या वेतनात ६० टक्के कपात करुन त्यांना ४० टक्के वेतन देण्यात येणार आहे.\nराज्य सरकारकडून भारतीय लष्कराला वैद्यकीय मदतीसंदर्भात लेखी पत्रं\nकोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी भारतीय लष्कर देखील मैदानात उतरले आहे. कोरोनाविरोधात लढा देण्यासाठी लष्कराने ‘ऑपरेशन नमस्ते’ लॉन्च केल असून सरकारला मदत करणे ही आमची प्राथमिकता असल्याचे लष्कर प्रमुख लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी म्हटले आहे.\nअमेरिकेसारखी लष्कराची मदत घेण्याची वेळ येऊ देऊ नका; अजित पवार संतापले\n‘लॉकडाऊनच्या अंमलबजावणीसाठी अमेरिकेत लष्कराची मदत घेण्यात आली आहे. आपल्या राज्यात ती वेळ येऊ न देणं ही आपली सर्वांची जबाबदारी आहे’, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. ‘कोरोना प्रतिबंधक कर्तव्य बजावणाऱ्या पोलिस, वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांवरील ��ल्ल्याच्या घटना कदापिही सहन केल्या जाणार नाहीत, असे हल्ले करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करुन कायद्यानुसार कारवाई केली जाईल’, असा कडक इशाराही अजित पवार यांनी दिला आहे.\nबंदचा निर्णय ३१ मार्च नव्हे, तर पुढील आदेश येईपर्यंत लागू - उपमुख्यमंत्री\nकोरोना व्हायरसच्या आपण सध्या दुसऱ्या टप्प्यात आहोत. मात्र, येणारा काळ कठीण आहे. गर्दी कमी झाली नाही तर बस आणि रेल्वे सेवाही बंद करण्याचा कठोर निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. कोरोना व्हायरसच्या या संकटाविरोधात राज्य सरकार सगळ्या उपाययोजना करत आहेत. यामध्ये नागरिकांनी सहकार्य करावे, असं आवाहनही अजित पवार यांनी यावेळी केलं.\nमुख्यमंत्र्यांसमोर हात झटकला, पण अजित पवारांचे थेट ड्रायव्हर झाले आ. भास्कर जाधव\nशिवसेनेत नाराज असलेल्या आमदार भास्कर जाधव यांची भेट उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री जयंत पाटील यांनी घेतली. अजित पवार हे रत्नागिरीच्या दौऱ्यावर एका खासगी कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी जाधव यांची भेट घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा सुरु झाली आहे. जाधव पुन्हा राष्ट्रवादीत जाण्याच्या चर्चांना उधाण आले आहे.\nसामना...हा तर आमचाच पेपर आहे: अजित पवार\n‘ठाकरे सरकारचा अर्थसंकल्प दिशाभूल करणार आहे. तसंच हा अर्थसंकल्प विदर्भ, मराठवाड्यावर अन्याय करणारा आहे, अशी टीका भाजपचे नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. देवेंद्र फडणवीसांनी सांगितले की, ‘अर्थसंकल्पात मराठवाडा आणि विदर्भाला काहीही दिले नाही. उपमुख्यमंत्र्यांनी दिलेले उत्तर दिशाभूल करणारे आहे. सिंचनाबद्दल उपमुख्यमंत्री काहीच बोलले नाहीत. तसंच, हा एकांगी आणि जनतेची दिशाभूल करणारा अर्थसंकल्प आहे. केवळ राजकीय भाषण, राजकीय टोलेबाजी शिवाय उपमुख्यमंत्र्यांच्या भाषणात काहीच नव्हते, असा टोला फडणवीसांनी लगावला आहे.\nभाजपाकडून चूक झाली, पण चुकीला माफी नाही...बरोबर ना मुख्यमंत्रीसाहेब\n‘हो आम्ही शिवसेनेला फसवलं, आमची चूक झाली’ या सुधीर मुनगुंटीवार यांच्या वक्तव्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत भाजपला चांगलेच चिमटे काढले. याबाबत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, सुधीर मुनगुंटीवार म्हणतात चूक झाली, चूक झाली पण आता चुकीला माफी नाही, हे वक्तव्य करताना बाजूला बसलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे अजित पवारांनी कटाक्ष टाकला, त्यावर मानेने नकार देत उद्धव ठाकरे यांनीही चुकीला माफी नसल्याचं सुचित केलं.\nमहाराष्ट्रात कोणी ज्योतिरादित्य निर्माण होईल याची ५ वर्ष वाट बघत बसा - अजित पवार\nराज्यातील शिवसेना- भाजप युती नेमकी कशामुळे तुटली, कोणी कोणास फसविले याबाबत गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या चर्चेला अखेर गुरुवारी विधानसभेत पूर्णविराम मिळाला. होय, आम्ही शिवसेनेला फसविले. कधी ना कधी आम्ही ही चूक सुधारू, अशा शब्दात भाजपाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी युतीत कोणी कोणाला फसविले याची स्पष्ट कबुली दिली. आमच्या चुकीचा तुम्ही एवढा फायदा उचलू नका. राज्यातही कोणी ना कोणी ज्योतिरादित्य शिंदे निर्माण होईलच असे सांगत काँग्रेस- राष्ट्रवादीला सावधानतेचा इशारा दिला.\nचिकन-मटण खाल्ल्याने कोरोना व्हायरल होत नाही: अजित पवार\nराज्यातील कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या दोन दिवसांत ५ वर पोहचली आहे. पुण्यातील दुबईहून परतलेल्या एकाच कुटुंबियांतील तिघांसह त्यांच्या संपर्कात आलेल्या दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. राज्यातील कोरोनाचा धक्कादायक आकडा समोर आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी (आज) बुधवारी महत्त्वपूर्ण बैठक बोलवली आहे.\n ती कविता हरिवंशराय बच्चन यांची नव्हे तर...\nशेरोशायरी, कविता म्हणत उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी ठाकरे सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर केला. पहिल्याच अर्थसंकल्पात अजित पवार यांनी विविध घोषणांचा पाऊस पाडला. शेतकरी, बेरोजगार, उद्योग, शहरी-ग्रामीण, पर्यटन, वैद्यकीय आदी क्षेत्रांसह समाजातील सर्वच घटकांना खूश करण्याचा प्रयत्न अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावरुन दिसतो. अजित पवार यांनी केलेल्या काही घोषणा या जुन्याच होत्या. त्या घोषणांचा आजच्या अर्थसंकल्पीय भाषणात पुन्हा उल्लेख करण्यात आला. एकंदर या अर्थसंकल्पात राज्यातील प्रत्येकाला काहीना काही देण्याचा प्रयत्न केला असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.\nफडणवीसांनी केलेल्या कर्जमाफीची प्रक्रिया सरकार जाईपर्यंत सुरू होती: अजित पवार\nशेरोशायरी, कविता म्हणत उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी ठाकरे सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर केला. पहिल्याच अर्थसंकल्पात अजित पवार यांनी विविध घोषणांचा पाऊस पाडला. शेतकरी, बेरोजगार, उद्योग, शहरी-ग्रामीण, पर्यटन, वैद्यकीय आदी क्षेत्रांसह समाजातील सर्वच घटकांना खूश करण्याचा प्रयत्न अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावरुन दिसतो. अजित पवार यांनी केलेल्या काही घोषणा या जुन्याच होत्या. त्या घोषणांचा आजच्या अर्थसंकल्पीय भाषणात पुन्हा उल्लेख करण्यात आला. एकंदर या अर्थसंकल्पात राज्यातील प्रत्येकाला काहीना काही देण्याचा प्रयत्न केला असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.\nमहा बजेट २०२०: या निर्णयामुळे घर घेणं स्वस्त होणार\nठाकरे सरकारचा आज पहिला अर्थसंकल्प विधिमंडळात सादर करण्यात आला. अर्थमंत्री अजित पवार हा अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला. अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत अर्थसंकल्प सादर केला आहे. यामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी ज्यादा 7 हजार रुपयांचे कर्ज माफ करण्यासंदर्भात तरतूद करण्यात येणार आहे. तसेच बांधकाम व्यवसायिक, बेरोजगार तरुण यांना मोठा दिलासा मिळणार आहे.\nआमदार निधी थेट ३ कोटीवर; भाजप आमदारांची अर्थमंत्र्यांशी जवळीक वाढणार\nठाकरे सरकारचा आज पहिला अर्थसंकल्प विधिमंडळात सादर करण्यात आला. अर्थमंत्री अजित पवार हा अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला. अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत अर्थसंकल्प सादर केला आहे. यामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी ज्यादा 7 हजार रुपयांचे कर्ज माफ करण्यासंदर्भात तरतूद करण्यात येणार आहे. तसेच बांधकाम व्यवसायिक, बेरोजगार तरुण यांना मोठा दिलासा मिळणार आहे.\n‘ये दिवार तुटती क्यू नही..' असं म्हणण्याची वेळ विरोधकांवर येणार- अजित पवार\nमुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची तयारी राष्ट्रवादी काँग्रेसने सुरु केली आहे. येत्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची संख्या ८ वरुन ६० पर्यंत तर आमदारांची संख्या १० पर्यंत जायला हवी, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. ते मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिरात बोलत होते. शिवसेना आपला मित्रपक्ष आहे. मुंबईत शिवसेना एक क्रमांकावर तर राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर असली पाहिजे असे त्यांनी म्हटले. त्याचबरोबर मुंबई महापालिकेची निवडणूक ही महाविकास आघाडीच्या वतीने लढवली जाणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले.\nमुंबईत शिवसेना पहिल्या तर राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर हवीः अजित पवार\nमुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची तयारी राष्ट्रवादी काँग्रेसने सुरु केली आहे. येत्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची संख्या ८ वरुन ६० पर्यंत तर आमदारांची संख्या १० पर्यंत जायला हवी, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. ते मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिरात बोलत होते. शिवसेना आपला मित्रपक्ष आहे. मुंबईत शिवसेना एक क्रमांकावर तर राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर असली पाहिजे असे त्यांनी म्हटले. त्याचबरोबर मुंबई महापालिकेची निवडणूक ही महाविकास आघाडीच्या वतीने लढवली जाणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले.\nVIDEO: सावरकरांचं योगदान कुणालाही नाकारता येणार नाही: उपमुख्यमंत्री अजित पवार\nविधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुण्यतिथीचं औचित्य साधून भाजपनं आज विधानसभा अध्यक्षांकडं सावरकरांचा गौरवपर प्रस्ताव दिला आहे. महाविकास आघाडी सरकारमधील पक्षांमध्ये सावरकारांविषयी मतभेद आहेत. त्यामुळं गौरवपर प्रस्तावावरून त्यांना कोंडीत पकडण्याची रणनीती भाजपनं आखल्याचं समजतं.\nअजितदादा, आपण आधीच एकत्र यायला हवं होतं - उद्धव ठाकरे\nछत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज शिवनेरी किल्ल्यावर आले होते. छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केल्यानंतर उपस्थित शिवप्रेमींना मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. अजितदादा, आपण आधीच एकत्र यायला हवं होतं, अशी भावना मुख्यमंत्र्यांनी शिवभक्तांशी संवाद साधताना बोलून दाखवली. ‘मी आणि अजितदादा कार्यक्रम पाहात होतो. त्यावेळी एक कार्यकर्ता मला वळून वळून सांगत होता, दादांना सांभाळा. त्यावर मी आता उत्तर देतो. अहो अजितदादा, आपण एवढी मधली वर्षे उगाच घालवली. उगाचच इतकी वर्षे वेगळं राहिलो. आपण आधीच एकत्र यायला हवं होतं, असं मुख्यमंत्री म्हणाले.\nगणेश नाईक समर्थक नगरसेवक राष्ट्रवादीत परतणार; अजित पव���रांशी भेट झाल्याचं वृत्त\nविधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने नवी मुंबईत गणेश नाईक यांना पक्षात आणून संपूर्ण शहरात शिवसेनेला एकही जागा दिली नव्हती. दरम्यान, महाविकास आघाडीच्या स्थापनेनंतर गणेश नाईक यांसोबत भाजपात गेलेले समर्थक पक्षात आणण्याची योजना आखली आहे. त्यासाठी शिवसेनेतील मोठ्या नेत्यांवर जवाबदारी देऊन गणेश नाईक समर्थक नगरसेवकांशी संपर्क सुरु झाला आहे. मात्र यामध्ये शिवसेनेला राष्ट्रवादीची देखील साथ मिळाली असून आगामी नवी मुंबई महापालिका निवडणूक एकत्र लढवण्याची योजना दोन्ही पक्ष आखात असल्याचं वृत्त आहे. त्यानुसार दोन्ही पक्षातील मंत्रिपदावरील नेते देखील प्रत्यक्ष लक्ष ठेऊन आहेत असं खात्रीलायक वृत्त आहे.\nअजित पवारांचा विरोध डावलून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना ५ दिवसांचा आठवडा\nउद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना मोठी गुड न्यूज दिली आहे. पाच दिवसांचा आठवडा करण्याची गेल्या अनेक वर्षांपासूनच्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या मागणीला ठाकरे सरकारनं अखेर मंजुरी दिली आहे. आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याविषयीचा निर्णय घेण्यात आला.\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nभारतातील कोरोनाचं वाढतं प्रमाण; WHO'चा भारताला लॉकडाऊनबाबत सल्ला\nकोरोना आपत्ती: ब्राझीलमध्ये मृतदेह दफन करायला जमीन अपुरी पडत आहे\nगुजरातमधील रुग्णालयांची अवस्था अंधारकोठडीपेक्षा भीषण; गुजरात उच्च न्यायालयाकडून ताशेरे\nमारुती सुझुकीच्या प्लांटमध्ये एका कर्मचाऱ्याची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह; कंपनीत खळबळ\nअमेरिका व चीन शीतयुद्धाच्या जवळ; चीनच्या परराष्ट्र मंत्र्याचं धक्कादायक विधान\nछत्रपती शिवाजी महारा��ांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nअम्फान चक्रीवादळ : प. बंगालला १, ००० कोटींची तात्काळ मदत, पंतप्रधानांची घोषणा\nशहरातील आरोग्यसेवा कमी पडत असताना गाव-खेड्यातही कोरोनाचा संसर्ग वाढतोय\nमहाराष्ट्रात आज २२५० नवे रुग्ण; कोरोना रुग्णांचा आकडा ३९,२९७ वर\nशरद पवारांकडून मुंबईतील एमएमआरडीए मैदानातील क्वारंटाईन केंद्राची पाहणी\nडिजिटल शालेय शिक्षण, प्रत्येक इयत्तेसाठी वेगळं चॅनेल - केंद्रीय अर्थमंत्री\nबीडच्या कंटेन्मेंट झोनमध्ये भाजप आमदाराचा लोकांशी संवाद; गुन्हा दाखल\nप्रसिद्ध ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी यांचं कोरोनामुळे निधन\nराज्यासाठी आपण काय करतो, याचं आत्मपरीक्षण केल्यास ते हितावह ठरेल; फडणवीसांना टोला\nरुग्णालयातील बेड्सची माहिती मिळत नसल्याने कोरोनाबाधित त्रस्त...सविस्तर\nकोविड १९ डॅशबोर्ड मान्यतेसाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्री, गृहमंत्र्यांना महाराष्ट्रनामाची विनंती\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://vidarbhakranti.com/?p=347", "date_download": "2020-05-29T14:47:43Z", "digest": "sha1:UNMJ56IQJDCUQHCK3P5SNYJQNYD7PTX2", "length": 11531, "nlines": 100, "source_domain": "vidarbhakranti.com", "title": "हिंगणघाट येथील नागरिकांना भाजीपाला खरेदीसाठी आर्थिक मदत – विदर्भ क्रांती", "raw_content": "\nआदिवासी विद्यार्थी संघाकडून व्येंकटापूर येथील गोरगरिबांना जीवनावश्यक वस्तूंचे किट्स वाटप\nआदिवासी विद्यार्थी संघाचं प्रयत्नाने मृत महिलेचा शव पोहोचला घरी\nस्थानिकांचे जीवनमान सुधारण्यासाठी दुग्ध व्यवसायाला चालना द्या… मंत्री सुनील केदार\nसिरोंचा तालुक्यातील बी.एस.एन.एल.ची इंटरनेट सेवा ठरली कुचकामी \nतालुका स्तरावर आदिवासी विकास मंडळ खरेदी करणार मका\nहिंगणघाट येथील नागरिकांना भाजीपाला खरेदीसाठी आर्थिक मदत\nनागेपल्ली येथे अडकलेल्या यवतमाळ येथील नागरिकांच्या भाजीपाला घेण्याकरिता आर्थिक मदत.\n■ जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कांकडलवार यांनी केले 40 नागरिकांना भाजीपाला घेण्याकरिता आर्थिक व्यवस्था केली.\nनागेपल्ली येथे अडकलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील हिंगणघाट,येथील 40 कुटुंब उपजीविकेसाठी नागेपल्ली येतील राजे धर्मराव शाळेच्या बाजूला असलेल्या ग्राऊंड मध्ये राहत होते.\nकोरोना मूळे देशात 21 दिवसाच्या जनता कर्फ्यु आणि संचारबंदी लागू झाल्याने दळणवळण आणि नागरिकांची ये जा पूर्णपणे बंद झाली आहे. यवतमाळ जिल्ह्यातुन आलेल्या 40 नागरिकांवर उपासमारीची पाळी आल्याची माहिती जि.प.अध्यक्ष मा.अजयभाऊ कंकडालवार याना मिळताच त्यांनी वेळेचा विलंब न करता तिथे असलेल्या लोकांशी संपर्क साधून त्यांचे समस्या जाणून घेत त्या 40 नागरिकांना भाजीपाला घेण्याकरिता आर्थिक मदत केली .\nतुम्हाला काहीही अडचण निर्माण झाल्यास माझ्या मोबाईल वर संपर्क साधल्यास मी तुमच्या अडचणी दूर करण्याची आश्वासन दिले आहे.या कार्यामुळे नागेपल्ली येथे जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार याच्या रूपाने माणुसकीचा दर्शन झाल्याची अडकलेल्या 40 नागरिकांनी व्यक्त केले आहे.\nआपला विदर्भ छत्तीसगड ताज्या घडामोडी तेलंगणा देश महाराष्ट्र मुलाखत राशिभविष्य रोजगार वार्ता संपादकीय\nअंजली तेंडुलकर अहमदनगरच्या शेतकऱ्यांमध्ये, सेंद्रिय शेतीला भेट\nहमदनगर : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सामाजिक उपक्रमात अग्रेसर आहे. आपल्या खासदार निधीतून त्याने अनेक ठिकाणी निधी दिलाय. मात्र त्याची पत्नी अंजली तेंडुलकर यांनीही त्याच्या पावलावर पाऊल टाकलं आहे. अंजली यांनी अहमदनगर जिल्ह्यातील सेंद्रिय शेतीची पाहणी करुन शेतकर्‍यांच्या मदतीसाठी हात पुढे केला. अंजली यांच्या स्नेही क्लिया इथे सेंद्रिय शेतीचा प्रचार आणि प्रसार करत आहेत. अंजली […]\nकरवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर परिसर पूर्ण प्लास्टिकमुक्त झाला आहे\nमंगळवेढ्याच्या स्पेशल हुरडा पार्ट्याना सुरुवात\nअमेरिकेचा पाकवर ड्रोन हल्ला, हक्कानीचा म्होरक्या ठार\nप्रीती झिंटांच्या संघात पोहोचला काश्मीरचा क्रिस गेल, लगावतो १००-१००मीटर लांब षटकार\nमुंबई : जम्मू-काश्मीरचा क्रिकेटर परवेझ रसूल आणि मध्यमगती गोलंदाज उमर नजीर यांना यंदाच्या आयपीएलच्या लिलावात कोणी विकत घेतले नाही. मात्र मंजूर अहमद डारला पहिल्यांदा आयपीएलमध्ये प्रवेश मिळाला. मंजूरला किंग्ज इलेव्हन पंजाबने १० लाख रुपयांना विकत घेतले. मंजूरने मुलाखतीत म्हटले होते, माझे लक्ष्य सध्या आयपीएल इतकेच आहे. गेल्या वर्षी पुणे वॉरियर्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्याकडून खेळलेल्या […]\nउद्या भारत-पाकिस्तान सेमीफायनल रंगणार, पाहा किती वाजता सुरु होणार मॅच\nएनआयएसाठी ‘मोस्ट वॉ़न्टेड’ अब्दुल मुश्ताक कुरेशीला अटक\nमुंबई : मुंबईतील २००६ रेल्वे ब़ॉम्बस्फोटाचा आरोपी इंडियन मुजाहिद्दीन या अतिरेकी संस्थेचा सभासद असलेल्या अब्दुल मुश्ताक कुरेशीला दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने अटक केली आहे. दरम्यान या दहशतवाद्यावर NIA ने ४ लाखांचे बक्षीस ठेवलं होतं. तर इंटरपोलने सुद्धा कुरेशीविरोधात विरोधात रेड कॉर्नर नोटीस काढली होती. अब्दुल कुरेशी हा बॉम्ब बनविण्यात एक्स्पर्ट अब्दुल कुरेशी हा बॉम्ब बनविण्यात […]\nशिर्डीत बनावट व्हीआयपी पास बनवून भाविकांची लूट\nया इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो गडचिरोली न्यायालयाअंतर्गत मर्यादित राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.manogat.com/node/23901", "date_download": "2020-05-29T14:18:12Z", "digest": "sha1:6GY4SKCG2NA3RJSL3ZSUIGAG7FHIY56U", "length": 6516, "nlines": 94, "source_domain": "www.manogat.com", "title": "अरूगुला | मनोगत", "raw_content": "\nस्वगृह › पाककृती ›\nप्रेषक रोहिणी (मंगळ., २२/०१/२०१३ - १४:०५)\nपाव कांदा , ३-४ लसूण पाकळ्या\nलाल तिखट अर्धा चमचा, धनेजिरे पूड अर्धा चमचा\nमीठ चवीपुरते, चिमूटभर साखर\nतेल, मोहरी, हिंग, हळद\nमार्गदर्शन : अरुगुला चिरून धुऊन घ्या. रोळीमध्ये चिरलेला अरूगुला घालून त्याखाली ताटली ठेवा म्हणजे त्यातले पाणी निथळून जाईल. मध्यम आचेवर कढई तापत ठेवा. ती पुरेशी तापली की त्यात फोडणीकरता थोडे तेल घालून त्यात मोहरी, हिंग व हळद घाला. नंतर त्यामध्ये चिरलेला कांदा व लसूण पाकळ्या घाला. कांदा व लसूण थोडे परतून घ्या. नंतर त्यात चिरलेला अरुगुला घालून त्यावर झाकण ठेवा. २-३ सेकंदाने झाकण काढून परता. असे दोन तीन वेळा केले की भाजी चांगली शिजेल. नंत�� त्यामध्ये लाल तिखट, धनेजिरे पूड, साखर व मीठ घालून परत एकदा भाजी परतून घ्या व झाकण ठेवा. २-३ सेकंदाने झाकण काढून भाजी नीट ढवळून घ्या. भाजी तयार झाली आहे. या भाजीची चव थोडी उग्र लागते पण छान आहे. करडई भाजीसारखी थोडी चव जाणवली.\nप्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.\n प्रे. लतापुष्पा (शुक्र., ०१/०३/२०१३ - ११:४३).\nअरूगुला प्रे. रोहिणी (शुक्र., ०१/०३/२०१३ - १४:२५).\nखरे असावे प्रे. लतापुष्पा (शुक्र., ०१/०३/२०१३ - १६:२७).\nअळूची भाजी... प्रे. राजेंद्र देवी (शनि., ०२/०३/२०१३ - ०३:४३).\nctrl_t ने कुठेही बदला.\nपरवलीचा नवा शब्द मागवा\nह्यावेळी ५ सदस्य आणि ४२ पाहुणे आलेले आहेत.\nसध्या एकही आगामी कार्यक्रम नाही.\nआता मनोगतावर सर्व ठिकाणी लेखन करताना शुद्धलेखन चिकित्सेची सुविधा उपलब्ध आहे, तिचा लाभ घ्यावा.\nतुम्ही मराठीसाठी काय करता \nमराठी शब्द हवे आहेत - १३\n२०१३ च्या दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवण्याचे आवाहन\nमराठी माती - मराठी माणसं - मराठी मती - मराठी मानसं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://buldhana.nic.in/notice/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%9A%E0%A4%A8%E0%A4%BE/", "date_download": "2020-05-29T14:16:37Z", "digest": "sha1:PND6QRG6EP7KAD46ZSIBGJPQVO7JRQJS", "length": 5255, "nlines": 108, "source_domain": "buldhana.nic.in", "title": "भूसंपादन प्रकरण क्रमांक 32/2008-09 मौजे पातोंडा ता. नांदुरा जि. बुलढाणा मध्ये कलम 19 खालील अधिसूचना | जिल्हा बुलढाणा, महाराष्ट्र शासन | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nजिल्हा बुलढाणा District Buldhana\nएसटीडी आणि पिन कोड\nरोजगार हमी योजना विभाग\nअनुदान वाटपाच्या लाभार्थींची यादी\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nभूसंपादन प्रकरण क्रमांक 32/2008-09 मौजे पातोंडा ता. नांदुरा जि. बुलढाणा मध्ये कलम 19 खालील अधिसूचना\nभूसंपादन प्रकरण क्रमांक 32/2008-09 मौजे पातोंडा ता. नांदुरा जि. बुलढाणा मध्ये कलम 19 खालील अधिसूचना\nभूसंपादन प्रकरण क्रमांक 32/2008-09 मौजे पातोंडा ता. नांदुरा जि. बुलढाणा मध्ये कलम 19 खालील अधिसूचना\nभूसंपादन प्रकरण क्रमांक 32/2008-09 मौजे पातोंडा ता. नांदुरा जि. बुलढाणा मध्ये कलम 19 खालील अधिसूचना\nभूसंपादन प्रकरण क्रमांक 32/2008-09 मौजे पातोंडा ता. नांदुरा जि. बुलढाणा मध्ये कलम 19 खालील अधिसूचना\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान म���त्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: May 27, 2020", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/57289", "date_download": "2020-05-29T14:33:06Z", "digest": "sha1:WKWLI5D63FJKNAPNK73HE4OABI3GD4NE", "length": 46740, "nlines": 314, "source_domain": "www.maayboli.com", "title": "दाल में कुछ केसरी है! | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०२०\nYou are here: मुख्यपृष्ठ /दाल में कुछ केसरी है\nदाल में कुछ केसरी है\nआम्ही डॉक्टरकी शिकत असताना आम्हाला \"अन्नधान्ये बघून ओळखणे' असा एक प्रश्न प्रात्यक्षिक परीक्षेकरता होता,\nयात तूरडाळ आणि केसरी डाळ यांच्यातील फरक स्पष्ट करणे जरा अवघडच.\nनाजूकशी गोलसर तूरडाळ आणि चौकोनी जरा जाडसर केसरी/ लाखी डाळ.\n(फूड सेफ्टी गेटवे डॉट कॉमवरून )\n(वरिल दोन्ही चित्रे मायबोलीकर 'साधना' यांच्या सौजन्याने)\nका बुवा इतक्या किचकट डाळी ओळखायला लावतात याचे उत्तर लगेच थिअरी क्लासात मिळाले.\n\"न्यूरोलॅथरिझम.\" म्हणजेच लॅथिरस सटायवम उर्फ केसरी डाळीमुळे होणारा मज्जासंस्थेचा एक आजार.\nया आजारात केसरी डाळीतल्या एका विशिष्ट अमिनोअ‍ॅसिडमुळे आपल्या पायांकडे जे मेंदूकडून जाणारे पिरॅमिडल ट्रॅक असतात (पायांच्या हालचालींकरिता) ते मरण पावून पायामध्ये अपंगत्व येते. पाय हळूहळू शक्तिहीन तसेच कडक होत जातात.(याला वैद्यकीय भाषेत अप्पर मोटार न्यूरॉन साईन्स असे म्हणतात.) अशा दोन्ही पाय शक्तीहीन आणि कडक होण्याच्या आजाराला स्पास्टिक पॅराप्लेजिया म्हणतात.\nआम्ही शिकायला येईपर्यंत हा आजार भारतातून जवळपास नष्टच झाला होता. त्यामुळे औषधोपचार किंवा इंटर्नल मेडिसीन या विषयाअंतर्गत हा आजार शिकायला मिळाला नाही फारसा.\nया आजाराच्या उद्भवाची कारणे तसेच तो आजार नष्ट होण्याची कारणेही औषधोपचारांपेक्षा आर्थिक आणि सामाजिक अधिक होती. त्यामुळे आम्ही हा आजार शिकलो पी एस एम म्हणजे 'रोग प्रतिबंध आणि सामाजिक वैद्यकशास्त्र' या विषयात.\nतर , भारतात हरितक्रांती होण्यापूर्वीची गोष्ट आहे.शेती उद्योग अत्यंत बेभरवशाचा. सिंचनाची भक्कम व्यवस्था नाही. अश्या परिस्थितीत त्यावेळी बर्‍याच राज्यांत केसरी डाळ्/लाखी डाळ किंवा ग्रास पी (Lathyrus sativum) चे उत्पादन घेतले जायचे. या डाळीला पाणी कमी लागत असल्याने तसेच भर उन्हाळ्यातही टिकून रहाण्याची या रोपाची क्षमता असल्याने शेतकर्‍य��ंना दुष्काळात हमखास मदतीचा हात देणारे पीक म्हणून याची ख्याती होती.अल्पभूधारक शेतकरी तर यावरच अवलंबून होते. त्याहून थोडे मोठे शेतकरी बाकीच्या पिकाबरोबर एक - दोन दळे हे पीकही लावत.बाकीची पीके पावसाअभावी बुडली तरी हे पीक वाचत असे. त्यामुळे गरज पडल्यास वापरता येई, पण त्याहून महत्वाचे म्हणजे जे भूमिहीन शेतकरी, आदिवासी इत्यादी लोक हे मोठे शेतकरी आपल्या शेतात राबवून घेत असत, त्यांचा पगार पसापसाभर या डाळीच्या रूपात व्हायचा.\nगोरगरीब लोकांना दुष्काळाच्या काळात, बाकीच्या डाळी आणि अन्नधान्यांची टंचाई असेल त्या काळात ही डाळ हा एकच पर्याय . ही डाळ विस्तवावर जराशी उकडून त्यात थोडे मीठ आणि पाणी घालून वरण करणे किंवा डाळ दळून आणून त्या पीठाच्या जाडसर रोट्या करणे अश्या दोन पद्धतीने गोरगरीब ही डाळ खायचे.\nश्रीमंत लोक मात्र यात इतर पिठे मिसळून त्याच्या लाडू, मिठाया बनवून खात. किंवा मस्त खदखद उकळून ,आमटी बनवून मग छान लिंबू पिळून भात किंवा गव्हाच्या रोटी/पोळीबरोबर खात.\nएकदा काय झालं, खूप मोठा दुष्काळ पडला. बिहार, मध्यप्रदेश ,महाराष्ट्र इत्यादी राज्यांतल्या काही जिल्ह्यांत अचानक या दुष्काळाच्या काळात पायांमध्ये पक्षाघात झालेले रूग्ण दिसू लागले. काही काही वाड्या-वस्त्यांतून या एकाच आजाराचे खूप रूग्ण दिसू लागले. कंबरेखाली कडक झालेला पाय, बसता उठता येत नाही, नितंबांवरिल स्नायू अगदी कृश होऊन आतली हाडे दिसू लागलेली अश्या अवस्थेतले रूग्ण.\n१. सुरूवातीच्या काळात एका काठीच्या आधारावर चालणारे रूग्ण\n(ही इमेज डॉक्टर्स हँगाऊट . कॉम या संस्थळावरून घेतलीय.)\n(ही इमेज लुकफॉर डायग्नोसिस .कॉम या संस्थळावरून घेतलीय.)\n२. नंतर दोन्ही पायांतली ताकद जाऊन दोन काठ्या घेऊन चालणारा रूग्ण.\n( ही इमेज लुकफॉर डायग्नोसिस . कॉम या संस्थळावरून घेतलीय.)\n३. एकाच गावातले अश्या प्रकाराने बाधित झालेले अनेक लोक.\n(ही इमेज इंडियनएनवॉयर्नमेंट पोर्टल .ऑर्ग.इन या संस्थळावरून घेतलीय.)\nअचानक असे रूग्ण कसे काय दिसायला लागले याचा विचार करताना लक्षात आलं की हे सगळे रूग्ण आहारात अक्षरश: तिन्ही त्रिकाळ या केसरी डाळीचे पदार्थ खातायत.\nमग या डाळीचे आणि या रूग्णांचे अ‍ॅनालिसिस सुरु झाले. तेव्हा एक भयावह बाब समोर आली. या डाळीत एक प्रकारचे अमिनो अ‍ॅसिड असते. B -n-oxalyl-L-a-B diaminopropionic acid नावाचे.(आम्ही शिकताना याला BOAA असे संक्षिप्त रूप होते. आता B-ODAP हे रूप वापरतात. आता आपण तेच वापरू.) तर हे अमिनो अ‍ॅसिड ही डाळ खाणार्‍याच्या आतड्यांतून शोषून रक्तात मिसळल्यावर तिथून स्पायनल कॉर्डसच्या पायाला हालचालींचे सिग्नल देणार्‍या मज्जातंतूंकडे म्हणजे पिरॅमिडल ट्रॅक्सकडे जात होते. काही वेळा तिथून मेंदूमध्ये जे पिरॅमिडल ट्रॅकचे मज्जारज्जू निघतात तिथेही जाऊन ते नष्ट करत होते.\nआता हे अमिनो अ‍ॅसिड याच पेशींना का नष्ट करते, पायाचेच मज्जारज्जू का डॅमेज करते ही एक मोठी बायोकेमिकल स्टोरी आहे. ते समजून घेणे हा या लेखाचा उद्देशही नाही तेव्हा ते इथेच सोडू.\nहे नेमके कारण जरी १९६४ साली वैज्ञानिकांनी शोधून काढले तरी त्याआधीच केसरी डाळ आणि न्यूरोलॅथरिझमाचा संबंध लक्षात येऊन १९६१ सालापासूनच ह्या डाळीची पैदास करणे, विकणे आणि खाणे यांवर भारतात निर्बंध आले होते.\nपण आपण भारतीय अतिहुशार बंदी आली म्हणजे ती गोष्ट दुप्पट उत्साहाने करायची अशी आपली सवय. त्यामुळे बिहार, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रातही कित्येक दुष्काळी जिल्हे हे पीक घेत राहिले. आणि दिसण्यात असलेल्या साधर्म्यामुळे तूरडाळीत या स्वस्त डाळीची भेसळ करत राहिले.\nआता वाचायला गंमत वाटेल पण काल एक १९८८ सालची पेपरातली बातमी वाचली 'तूरडाळीचे भाव किलोला १५ रु असे गगनाला भिडल्याने तूरडाळीत विषारी केसरी डाळीची भेसळ. गरीबांना ४ रु किलोवाली केसरी डाळ खाण्याशिवाय पर्याय नाही.' ही बातमी होती मध्यप्रदेशातील.\nअश्या अनेक ठिकाणी बातम्या येतच होत्या. त्यामानाने न्यूरोलॅथरिझमचे रूग्ण काही नव्याने दिसत नव्हते. मग कुणीतरी शहाण्याने 'खरेच हा पक्षाघात केसरी डाळिमुळेच होतोय की आपली उगीच एक अफवा' असा प्रश्न काढला.\nखूप प्रयत्न करूनही हा आजार प्रयोग शाळेतील प्राण्यांत घडवून आणायचे शास्त्रज्ञांना इतकेसे स्पष्ट साधले नव्हते.\nमात्र २०१२ साली हैद्राबादेतल्या आय सी एम आर ने कोकरांना ही डाळ खायला घालून त्यांच्यात हा आजार 'नि:संदिग्धपणे ' घडवून आणला.\nआणि मग या आजाराबाबत संशोधनाचे एक नवे क्षितिज उघडले.\nपुढल्याच वर्षी महाराष्ट्रातल्या गोंदिया जिल्ह्यात प्रत्यक्ष ही डाळ खाणार्‍या लोकांमध्ये केस स्टडी झाला. १०५ घरांतील ५९६ लोकांचा अभ्यास झाला. हे लोक केसरी डाळ बर्‍यापैकी नियमितपणे खात होते. मात्र मागच्या वी�� पंचवीस वर्षांत यांपैकी कोणालाही हा आजार झाला नव्हता. अगदी कसून मज्जासंस्थेची तपासणी केली गेली तरी हा आजार झाला नव्हता. गंमतीची गोष्ट म्हणजे दोन आजोबा असे सापडले की ज्यांना त्यांच्या तरूणपणी हा आजार झालाय. पण नव्याने कुणालाही नाही.\nया गावात असलेल्या केसरी डाळीच्या प्रजातीत हे विनाशक अमिनो अ‍ॅसिडच नसेल अशी कुणीतरी शंका काढली. तर त्याचीही चाचणी अगोदरच केली गेली होती. या गावात असणार्‍या डाळीच्या प्रजातीतही तेवढ्याच प्रमाणात हे अमिनो अ‍ॅसिड होते जेवढे फार पूर्वी न्युरोलॅथरिझमचे पेशंट्स सापडले तेव्हा खाल्ल्या जाणार्‍या डाळीत असायचे.\nतेव्हा या आणि अश्या अनेक अभ्यासांतून लक्षात आलेली महत्त्वाची माहिती अशी-\n१. केवळ केसरी डाळ खाण्याने हा आजार होतो असे नाही तर त्याबरोबरच अनेक इतर कारणे याला जबाबदार आहेत.\n२. प्रत्येक प्रजातीच्या केसरी डाळीत असणारे घातक B -ODAP ह्या अमिनो अ‍ॅसिडचे प्रमाण वेगवेगळे आहे.\n३.जर आपल्या आहाराच्या १/४ इतका भाग किमान ५० ते ६० दिवस ही डाळच असेल तर हा आजार होण्याची शक्यता वाढते.\n४. ही डाळ कमीतकमी अर्धा तास भरपूर पाण्यात उकळून , ते पाणी फेकून मग डाळ खाल्ल्यास या डाळीतील घातक अमिनो अ‍ॅसिड नष्ट होते.\n५.या डाळीत इतर डाळी मिसळून खाल्ल्यास आणि त्या मिसळलेल्या डाळींत गंधक असणारी अमिनोअ‍ॅसिड्स असल्यास या डाळितल्या विषाचा प्रभाव तर कमी होतोच पण त्यबरोबर शरीरास मिळणार्या एकंदर प्रथिनांची गुणवत्ता (quality of proteins) वाढते.\n६. व्हिटॅमिन सी ची कमतरता असल्यास या डाळीतल्या विषारी अमिनो अ‍ॅसिडचे योग्य विघटन होत नाही.\n७. काही व्यक्तींमधील पचनशक्ती आणि काही विशिष्ट एंझाईम्सच्या कमतरतेमुळेप्रत्येक व्यक्तीवर होणारा या विषारी द्रव्याचा प्रभाव वेगवेगळा आहे.\nआता या माहितीचा उपयोग पाहूया.\n१. केवळ केसरी डाळ खाण्याने हा रोग होत नाही- बरोबर. गरिबी, खायला दुसरे काहीच उपलब्ध नसणे, ही डाळ योग्य प्रकारे न शिजवणे ही कारणेही तितकीच महत्त्वाची आहेत.\n२. प्रत्येक प्रजातीत असणारे B-ODAP चे प्रमाण-- आपल्या घरात येणार्या डाळीतल्या या अमिनो अ‍ॅसिडचे प्रमाण किती आहे याचा अंदाज केवळ डाळ पाहून करणे शक्य नाही. शेतकरी फक्त अश्या प्रमाणित जातींचीच लागवड करतायत का यावर लक्ष ठेवणे भारतात या घडीला तरी अवघड आहे. इथे भांगेची शेतीसुद्धा गुपचूप केली जाते .\n३.आहा���ाच्या १/४ भाग सलग ५०-६० दिवस-- हे टाळणे आपल्याला सहज शक्य आहे. पण गोरगरीबांना एकदा स्वस्त डाळ मिळायला लागली की ती पावभागच खाऊन बाकी महागडी डाळ खा म्हणून सांगणे कठिण आहे. उपाहारगृहांत/ मेसमध्ये/ खानावळीत हे तंत्र पाळलेच जाईल याची खात्री आपण बाळगू शकत नाही.\n४.डाळ भरपूर पाण्यात , अर्धा तास उकळणे- गोरगरीबांना/ आदिवासी लोकांना दुष्काळाच्या काळात नेमके मुबलक पाणी आणि चुलीला इंधनच मिळत नाही. अक्षरशः जराशी मऊ झाली कि ही डाळ खातात.\nतसेच उपाहारगृहांत/ खानावळीत/मेसमध्ये ही दक्षता घेतली जाईलच असे नाही.\n५.या डाळीत इतर डाळी मिसळणे- ते शक्य झालं असतं तर काय महाराजा तूरडाळ मिळत नाही आहे सध्या म्हणून तर ही डाळ प्रकाशात आलीय. दुसर्‍या डाळी खाणे शक्य असताना ही डाळ मुद्दाम खाऊन कोण पाहिल\n६.व्हिटॅमिन सी ची कमतरता-योग्य प्रमाणात लिंबू इळून ही डाळ खाल्ल्यास त्या अमिनो अ‍ॅसिडचे विघटन होईल. पण प्रत्येक वेळी लिंबू पिळायचे लाड पुरवायला गोरगरीबांना/ दुष्काळी गावातल्या/आदिवासी पाड्यातल्या लोकांना जमेल का\n७. व्यक्तिगणिक वेगळे इफेक्ट- या शक्यतेची चाचणी करणारी कुठलीही सोपी पद्धत उपलब्ध नाही. तुमच्यावर परिणाम दिसले तरच मागाहून कळणार. कोण मुद्दामहून हे परिणाम होतात का हे पहायला जाईल \nअसे आहेत या केसरी डाळीचे प्रताप. संशोधन करणं, त्यातून वेगवेगळे निष्कर्ष काढणं शास्त्रद्यांचे कामच आहे. मात्र त्यातून बाकीच्या सामाजिक / आर्थिक परिस्थितीचा विचार न करता आपल्याला सोयीस्कर भागाचेच अर्थ काढून धोरण राबवणे हे राजकारण्यांचे काम आहे.\nकेसरी डाळीवर संशोधन , केसरी डाळीचे दुष्परिणाम कमी करण्याबाबतचे संशोधन, एवढेच नव्हे तर केसरी डाळीतल्या औषधी घटकांवर संशोधन( हो, ते ही या डाळीत आहेतच) हे मागच्या अनेक सरकारांच्या काळात चालतच आलंय.\nमात्र आत्ता इतर डाळींच्या किंमती गोरगरीबांच्या आवाक्याबाहेर गेल्या असताना, बाजारात लोकांच्या आहारात असलेल्या तूरडाळीचा कृत्रिम किंवा खरा तुटवडा जाणवत असताना, भारतातल्या मुख्यत्वे तूरडाळ उत्पादन करणार्‍या प्रदेशात सलग तिसर्या वर्षी दुष्काळ पडलेला असताना मुद्दाम या केसरी डाळीच्या उत्पादनाला आणि विक्रीला राजरोस परवानगी देणं मलातरी चुकीचं वाटतंय.\n१. चित्रे आंतरजालावरून घेतली आहेत. त्या मध्ये हा लेख वाचणार्‍यांच्या माहितीत भर प��ावी इतकाच उद्देश आहे.\nत्या त्या चित्राखाली कुठून घेतली याची लिंक दिली आहे.\n२. हा लेख कुठेही शेअर केला तरी चालेल मात्र लेख 'मायबोलीवरिल डॉ.साती यांनी लिहिला आहे हे कृपया लिहा.\n३. वेळ मिळेल तसा टाईप केल्याने व्याकरणाच्या असंख्य चुका आहेत , त्या हळूहळू निस्तरल्या जातील.\n४. प्रतिसादांत जमेल तसे शंकांचे निरसन करण्याचा प्रयत्न करेन.\nमुशो केल्याबद्दल भरत मयेकर\nमुशो केल्याबद्दल भरत मयेकर यांचे अनेकानेक आभार\nबापरे.. तुर्तास अज्ञानामुळे काही शंका नाहीत पण या लेखाबद्दल माहीतीबद्दल धन्यवाद.\nखूप छान लेख साती. सरकारच्या\nखूप छान लेख साती. सरकारच्या निर्णयाबाबत बोलण्याइतपत विषयाचे ज्ञान नाही. इतकीच आशा वाटते की हे सगळे त्या संबंधितांनाही माहीत असेल आणि असा निर्णय उथळ हेतूने घेतला जाणार नाही. ह्या निर्णयाच्या कारणमीमांसेबाबत प्रसिद्ध झालेल्या वृत्तांव्यतिरिक्त काही ठोस माहिती निदान येथे तरी कोणाकडे नसेल. त्यामुळे ह्या धाग्यावर वाद होणार नाहीत असा अंदाज आहे. माहितीपूर्ण लेखावर प्रतिसादही छान यावेत अशी इच्छा\nसाती, या विषयावर सविस्तर\nसाती, या विषयावर सविस्तर माहिती दिल्याबद्दल अनेक आभार.\nसाती, या विषयावर सविस्तर\nसाती, या विषयावर सविस्तर माहिती दिल्याबद्दल अनेक आभार. >> +१\nसाती, इथे माहिती दिल्याबद्दल\nसाती, इथे माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.. यातलं काहीच आधी वाचण्यात आलं नव्हतं..\nहायस्कूलमधे असताना याबद्दल सायन्सटुडेत वाचले होते.\nइथे सविस्तर लेख लिहिल्याबद्दल धन्यवाद.\nसाती, या विषयावर सविस्तर\nसाती, या विषयावर सविस्तर माहिती दिल्याबद्दल अनेक आभार. >> +१\nसविस्तर माहितीबद्दल धन्यवाद साती..\nसाती- छान माहिती, धन्यवाद...\nसाती- छान माहिती, धन्यवाद...\nदाल मे केसरी है. प्रतिसाद पर\nदाल मे केसरी है. प्रतिसाद पर भगवे आयेंगे, तब इदर लिखूँगा.\nथोड्या प्रमाणात माहीत होतं पण\nथोड्या प्रमाणात माहीत होतं पण ही चांगली डिटेल माहिती मिळाली, धन्यवाद, ही डाळ खाऊन काय होते ते टीव्हीवर जाहिरात करूँ दाखवता येईल का ज्याना गरीबीमुळे नाइलाज आहे त्याना निदान त्यातल्या त्यात कमी प्रमाणात खाता येईल, खरं म्हणजे कोनालाच खावी लागू नये ही प्रार्थना.\n५.या डाळीत इतर डाळी मिसळणे-\n५.या डाळीत इतर डाळी मिसळणे- ते शक्य झालं असतं तर काय महाराजा तूरडाळ मिळत नाही आहे सध्या म्हणून तर ���ी डाळ प्रकाशात आलीय. दुसर्‍या डाळी खाणे शक्य असताना ही डाळ मुद्दाम खाऊन कोण पाहिल\nमुद्दाम वेगळी विकत आणायची गरज नाही. आपल्याकडे एकदा लीगलाईज झाली की ही डाळ आपोआप आपणा सगळ्यांनाच जशी पेट्रोलमधे रॉकेल भेसळ असतेच, तशी तूर/मसुरीच्या डाळीत मिसळून मिळेल. फिकर नॉट.\nलाखी(केसरी) डाळ ,खाण्यात जास्त आली तर स्नायूंना इजा होऊन अपंगत्व येते असं वाचलं होते तसेच बरेच थिकाणी ही डाळ खाऊनही काही अपाय होत नाही असंही एका लेखात वाचल्याचे आठवते.पण सातींच्या लेखामुळे नेमके काय ते कळले.\nचांगली माहिती. सर्च केला तर\nसर्च केला तर तुम्ही म्हणता तसं खूप काळ अती सेवन वाईट म्हटलंय. प्रमाणात सेवन अपायकारक नाही असं वाचलं. (कारण यात प्रथिनं आणि इतर बऱ्याच चांगल्या गोष्टी आहेत.) अर्थात लेखातील शेवटच्या भागात तुम्हीही हेच म्हटलंय की तूर डाळीची आवाक्याबाहेर किंमत म्हणून संपूर्ण संशोधनपूर्व उत्पादन हे हानिकारक आहे.\nसमजा उद्या दिलीच परवानगी, तर भेसळ चालू होईल गृहीत धरून डाळ कुकर मध्ये शिजवून पाणी फेकून द्यायचं, तुरडाळ कमी प्रमाणात खाऊन मुग, उडीद, मसूर खायच्या ज्यात भेसळ नाही करता येणार. लिंबू आणि इतर क जीवनसत्त्व खायचं, आठवड्यात २-३ दिवस वरण खायचं रोज नाही असं करून ते पुरेसं असेल का\nपण फक्त डेव्हील्स अ‍ॅड्वोकेट अर्ग्युमेंट म्हणून, तशा अनेक गोष्टी अती केल्या की अपायकारक असतातच, मग ह्यात थ्रेशोल्डपेक्षा जास्त अपाय होतो किंवा कुठल्या गोष्टी कशा रेग्युलेट करतात किंवा पब्लिक पॉलिसी ठरवताना कशी ठरवतात\nया लेखासाठी धन्यवाद, साती.\nया लेखासाठी धन्यवाद, साती.\nएंजल्स अ‍ॅडव्होकेट म्हणून असा विचार करून पहा,\nतूरडाळ खाऊन पॅरालिसिस होण्याची शक्यता = शून्य.\nही डाळ खाऊन पॅ.हो.श. = १० लाखात १. (प्रत्यक्षात बरीच जास्त आहे)\nहा १० लाखातला १ आपल्या घरातल्या एकाद्या एंजलला झाला तर चालेल का\nया बातमीबद्द्ल कालच एका रेडीओ\nया बातमीबद्द्ल कालच एका रेडीओ चॅनेलवर ऐकलं India is desparate to go for a lentil variety that was previuosly banned अशी काही सुरुवात होती, तेव्हापासून हा भुंगा डोक्यात होता आणि हा लेख वाचला.\nअतिशय अभ्यासू लेख लिहिला आहेस साती. ज्यांना ही माहिती एकंदरित आहे किंवा नेटवर वाचून मिळवू शकतात ती लोकं आपला पर्याय निवडू शकतात पण ज्यांना गरिबीमुळे स्वस्त पर्याय शोधावे लागतात त्यांचा विचार कोण करणार\nसाती, माहिती करता धन्यवाद\nसाती, माहिती करता धन्यवाद अजिबात माहीत नव्हतं या विषयाबद्दल\n२. हा लेख कुठेही शेअर केला\n२. हा लेख कुठेही शेअर केला तरी चालेल मात्र लेख 'मायबोलीवरिल डॉ.साती यांनी लिहिला आहे हे कृपया लिहा.\nउद्या व्हॉटसपवर शेअर करतो येथील लिंक नावासह..\nसाती, माहिती करता धन्यवाद\nसाती, माहिती करता धन्यवाद अजिबात माहीत नव्हतं या विषयाबद्दल अजिबात माहीत नव्हतं या विषयाबद्दल\nखुप छान लेख. या ८० च्या\nया ८० च्या दशकातल्या बातम्या आठवताहेत मला. आमच्या घरी रंगाने केशरी दिसते म्हणून मसूरडाळ पण बंद करण्यात आली होती.\nया डाळीचे इतरही काही गुणधर्म आहेत का तळणीच्या पदार्थात या डाळीचे पिठ मिसळत असत ( खास करुन बटाटेवड्यांच्या ) असे मधे वाचले होते.\nगल्फ आणि आजूबाजूंच्या देशात फूल ( फाऊल ) बीन्स म्हणून एक कडधान्य खातात, त्यानेही नजर अधू होते असे म्हणतात. हे कडधान्य मी खाल्ले आहे, चवीला फणसाच्या बियांसारखे लागते. पण तेव्हा ही माहिती नव्हती. आपल्याकडे हे कडधान्य नाही मिळत.\nयाबद्दल वाचलं होतं पण इतक्या\nयाबद्दल वाचलं होतं पण इतक्या डिटेलमधे माहीत नव्हतं. साती, धन्यवाद.\nआता हे अमिनो अ‍ॅसिड याच पेशींना का नष्ट करते, पायाचेच मज्जारज्जू का डॅमेज करते ही एक मोठी बायोकेमिकल स्टोरी आहे. >>> ही स्टोरी पण सांग ना. उत्सुकता वाटतेय.\nधन्यवाद साती. लहानपणी ह्या\nधन्यवाद साती. लहानपणी ह्या डाळीबद्दल थोडेफार ऐकले होते. आणि दिनेश नी सांगितल्याप्रमाणे आमच्या पण घरात मसुर डाळ खात न्हवते.\nपण ह्या वर्षीचा दुश्काळ बघता देशाची दाळीची गरज पुर्ण होणारी नाही. अश्या वेळी काही तरी उपाय हे केला पाहिजे.\nसातीनी सांगितल्या प्रमाणे ही दाळ जर दुसर्या दाळीत मिसळुन खल्ली तर आजार तर होत नाहीत पण प्रथिनांची गुणवत्ता (quality of proteins) वाढते. ह्यावर गुगल सर्च केल्यावर वाचण्यात आले की स्पेन मध्ये ही दाळ दुसर्या दाळी बरोबर मिक्स करुन खायला हरकत नाही पण केसरी दाळीचे प्रमाण ५०% पेक्षा कमी पाहिजे.\nजर ही दाळ थोड्या प्रमाणात तुरदाळीत मिसळली तर लोकाच्या गरजा पण पुर्ण होतिल आणि healthy food मिळेल.\nपण ५०% पेक्षा कमि केसर दाळ मिक्स होईल किंवा हे दाळीचे मिश्रण योग्य आहे हे कोण ठरवणार.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nसुरुवात : मे 12 2008\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रता���िकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/tag/food-scam/", "date_download": "2020-05-29T14:30:32Z", "digest": "sha1:RQPFSKEDFX64CBI26I6XLFN32WL6XJKN", "length": 10885, "nlines": 119, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "Lalu Prasad Yadav convicted in third fodder scam | लालू प्रसाद आणखी प्रकरणातही दोषी, ५ वर्ष कारावास. | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nप्रसिद्ध ज्योतिषी बेजान दारुवाला यांचे निधन यंदाचा पालखी सोहळा पायी होणार नाही, पण इतर ३ पर्याय दिले लॉकडाउन: महाराष्ट्रातून गुजरातला जाणारा २४ टन तांदूळ पकडला कंत्राटी डॉक्टर आणि बंधपत्रित डॉक्टरांचं मानधन समान करण्याचा निर्णय गुजरातमधील रुग्णालयांच्या दुर्दशेवर ताशेरे ओढणाऱ्या न्यायाधीशांची बदली छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांचे प्रदीर्घ आजाराने निधन सीकेपी बँकेचा परवाना रद्द, खातेदारांची उच्च न्यायालयात धाव\nलालू प्रसाद आणखी प्रकरणातही दोषी, ५ वर्ष कारावास.\nलालू प्रसाद आणखी प्रकरणातही दोषी सिध्द झाले असून त्यांना चारा घोटाळ्याच्या तिसऱ्या प्रकरणातही ५ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.\nलालू प्रसाद यादव यांना साडेतीन वर्षाचा तुरुंगवास : स्पेशल सीबीआय कोर्ट\nरांचीच्या स्पेशल सीबीआय कोर्टात काल आरजेडी चे सर्वेसेवा लालू प्रसाद यांना चारा घोटाळा प्रकरणी शिक्षा ठोठावण्यात आली.\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nभारतातील कोरोनाचं वाढतं प्रमाण; WHO'चा भारताला लॉकडाऊनबाबत सल्ला\nकोरोना आपत्ती: ब्राझीलमध्ये मृतदेह दफन करायला जमीन अपुरी पडत आहे\nमारुती सुझुकीच्या प्लांटमध्ये एका कर्मचाऱ्याची कोरो���ा टेस्ट पॉझिटिव्ह; कंपनीत खळबळ\nगुजरातमधील रुग्णालयांची अवस्था अंधारकोठडीपेक्षा भीषण; गुजरात उच्च न्यायालयाकडून ताशेरे\nअमेरिका व चीन शीतयुद्धाच्या जवळ; चीनच्या परराष्ट्र मंत्र्याचं धक्कादायक विधान\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nअम्फान चक्रीवादळ : प. बंगालला १, ००० कोटींची तात्काळ मदत, पंतप्रधानांची घोषणा\nशहरातील आरोग्यसेवा कमी पडत असताना गाव-खेड्यातही कोरोनाचा संसर्ग वाढतोय\nमहाराष्ट्रात आज २२५० नवे रुग्ण; कोरोना रुग्णांचा आकडा ३९,२९७ वर\nडिजिटल शालेय शिक्षण, प्रत्येक इयत्तेसाठी वेगळं चॅनेल - केंद्रीय अर्थमंत्री\nबीडच्या कंटेन्मेंट झोनमध्ये भाजप आमदाराचा लोकांशी संवाद; गुन्हा दाखल\nराज्यासाठी आपण काय करतो, याचं आत्मपरीक्षण केल्यास ते हितावह ठरेल; फडणवीसांना टोला\nप्रसिद्ध ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी यांचं कोरोनामुळे निधन\nरुग्णालयातील बेड्सची माहिती मिळत नसल्याने कोरोनाबाधित त्रस्त...सविस्तर\nकोविड १९ डॅशबोर्ड मान्यतेसाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्री, गृहमंत्र्यांना महाराष्ट्रनामाची विनंती\nमहाराष्ट्रात केंद्रीय पोलीस दलाच्या १० तुकड्या दाखल\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/sharad-pawar-demands-economic-package-for-fight-against-corona-marathi-news/", "date_download": "2020-05-29T14:20:51Z", "digest": "sha1:VXY44WDP4YTNU7W4HHNI6FXL3MMJ4BH6", "length": 13011, "nlines": 147, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "महाराष्ट्राला आर्थिक मदत करा; शरद पवार यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र", "raw_content": "\nब्युटी पार्लर आणि सलूनबाबत सरकारने घेतला मोठा निर्णय\nउद्धव ठाकरेंचा राज्यपाल भगतसिंग कोश्यारींना दणका, उचललं ‘हे’ पाऊल\nखडसेंच्या हातातील ‘फडणवीस हटाओ’चा फलक खरा आहे का\nनेत्यानं बंगल्यावर नेऊन मारहाण केली; मनोरुग्ण-निराधार लोकांची सेवा करणाऱ्या अक्षय बोऱ्हाडेचा आरोप\nमातोश्रीची पायरी का चढलो; शरद पवार यांनी सांगितलं कारण\nरजमान सणासाठी रस्ते भरणार आणि बाकीचे रस्त्यावर आलं की काठ्या असं कसं चालेल- राज ठाकरे\nखासदार उदयनराजे भोसले अक्षय बोऱ्हाडेच्या पाठीशी; पोलिसांना केलं ‘हे’ आवाहन\nपुण्यातील पावसाचं रौद्ररुप दाखवणारे सहा व्हिडीओ\n‘या’ राज्यातील दोन जिल्ह्यांमध्ये 30 जूनपर्यंत वाढवलं लॉकडाऊन\n‘नथीचा नखरा’ सोशल मीडियात ट्रेंडिंग; नेमका काय आहे हा प्रकार\nमहाराष्ट्राला आर्थिक मदत करा; शरद पवार यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र\nमुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहिलं आहे. यामध्ये महाराष्ट्रासह सर्व राज्यांना आर्थिक पॅकेज द्या आणि केंद्राला द्यायचा 10 हजार 500 कोटी रुपयांचा हप्ता दोन वर्ष पुढे ढकलण्याची मागणी पवारांनी केली आहे.\nसध्याच्या कर्ज घेण्याच्या मर्यादेनुसार राज्य 92 हजार कोटीपर्यंत कर्ज घेऊ शकते, त्यापैकी 2020-21 च्या भांडवली खर्चाच्या गरजा भागवण्यासाठी 54 हजार कोटींची योजना आखली गेली आहे. प्रस्तावित खर्च टिकवण्यासाठी राज्याला १ लाख कोटींच्या तुटीचा सामना करावा लागणार आहे, हे स्पष्ट असल्याचं पवारांनी पत्रात लिहिलं आहे.\n‘एफआरबीएम’ किंवा वित्तीय जबाबदारी आणि अंदाजपत्रक व्यवस्थापन कर्ज घेण्याची मर्यादा वाढवून अधिक कर्ज घेणे, हे एक धोरण आखले जाऊ शकते. परंतु फक्त कर्ज घेऊन संपूर्ण तूट भरुन काढल्यास, राज्य कर्जाच्या डोंगराखाली अडकण्याची भीती पवारांनी व्यक्त केली.\nदरम्यान, अमेरिका, स्पेन, जर्मनी, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया अशा जवळपास सर्वच देशांनी जीडीपीच्या जवळपास दहा टक्के आर्थिक पॅकेजेस जाहीर केली आहेत. अशाप्रकारे, आरबीआयसह भारत सरकारकडून राज्यांना योग्य आर्थिक पॅकेज देण्याची तयारी केली जाऊ शकते, असं पवारांनी सुचवलं आहे.\nउत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जॉंग उनचा खरंच मृत्यू झाला आहे का\n…तर ‘या’ महिलेकडे येऊ शकते उत्तर कोरियाची जबाबदारी; कोण आहे ही महिला\nअंगाशी आल्यावर आम्हाला कसला इतिहास शिकवताय\nकोरोना रुग्ण शोधण्यासाठी आता पल्स ऑक्सिमीटर, असं होणार निदान\nउद्धव ठाकरें��ी मानले नितीन गडकरींचे आभार, म्हणाले…\nदेवेंद्र फडणवीस यांना मी ‘ही’ तीन पुस्तकं भेट देणारे- हसन मुश्रीफ\nठाणे जिल्ह्यात मागेल त्याला मदत, वंचितचा अभिनव उपक्रम\nTop News • पुणे • महाराष्ट्र • मुंबई\nअक्षय बोऱ्हाडेप्रकरणी आढळरावांचा मोठा निर्णय, खा. कोल्हेंना धक्का\n असंघटित क्षेत्रातील कामगारांना मोफत सायकल वाटप\nसचिन सावंत हे खोटं बोलण्याची फँक्टरी आहे- आशिष शेलार\nकोरोनाच्या परिस्थितीत ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसेवकाची मद्य पार्टी\n3 मे नंतर लॉकडाउनचं काय; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले…\nकोरोना रुग्ण शोधण्यासाठी आता पल्स ऑक्सिमीटर, असं होणार निदान\nनेत्यानं बंगल्यावर नेऊन मारहाण केली; मनोरुग्ण-निराधार लोकांची सेवा करणाऱ्या अक्षय बोऱ्हाडेचा आरोप\nखासदार उदयनराजे भोसले अक्षय बोऱ्हाडेच्या पाठीशी; पोलिसांना केलं ‘हे’ आवाहन\nहोय शेरकर माझे मित्र, नाण्याची एकच बाजू ऐकण्यापेक्षा…- अमोल कोल्हे\nअक्षय बोऱ्हाडेच्या आरोपांवर काँग्रेस नेते सत्यशील शेरकर यांचं स्पष्टीकरण\n…तर हर हर महादेव होणारच; नितेश राणेंचा थेट इशारा\nखालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.\nदेवेंद्र फडणवीस यांना मी ‘ही’ तीन पुस्तकं भेट देणारे- हसन मुश्रीफ\nठाणे जिल्ह्यात मागेल त्याला मदत, वंचितचा अभिनव उपक्रम\nअक्षय बोऱ्हाडेप्रकरणी आढळरावांचा मोठा निर्णय, खा. कोल्हेंना धक्का\n‘महाराष्ट्रातील लोकांना गोव्यात प्रवेश देऊ नका’; भाजप नेत्याची प्रमोद सावंतांकडे मागणी\n असंघटित क्षेत्रातील कामगारांना मोफत सायकल वाटप\nठाकरे सरकारचा महत्त्वाचा निर्णय; बंधपत्रित डॉक्टर्सच्या मानधनात मोठी वाढ\nसचिन सावंत हे खोटं बोलण्याची फँक्टरी आहे- आशिष शेलार\nकोरोनाच्या परिस्थितीत ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसेवकाची मद्य पार्टी\n‘राज्याचा कारभार नागपुरातून चालवा’; ‘या’ काँग्रेस नेत्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी\nसामूहिक शक्तीच्या जोरावर कोरोनाला आपण निश्चितच हरवू- अजित पवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=article&id=5231:2011-03-01-08-58-54&catid=471:2011-02-28-08-04-58&Itemid=625", "date_download": "2020-05-29T12:24:43Z", "digest": "sha1:TQOI6THLNBLVZPNWJ6ZUP6DMVM7IQZNC", "length": 4313, "nlines": 27, "source_domain": "saneguruji.net", "title": "क्रांती १४२", "raw_content": "शुक्रवार, मे 29, 2020\n''तिचे त्याच्यावर प्रेम असेल.'' महेश म्हणाला.\n'' त्याने शंका विचारली.\n''चंद्र किती लांब असतो, तरी समुद्र उंचबळतो.'' रमेश म्हणाले.\n''सूर्य किती दूर असतो, तरी पृथ्वीवरची फुलं फुलतात.'' अक्षयकुमार म्हणाले.\n''आई किती दूर असते, तरी शाळेत आठवण येऊन महेश रडतो.'' नरेंद्र म्हणाला.\n''आता काही नाही रडत. लहानपणी रडत असे.'' रमेश ऐटीत म्हणाला.\n'आता अगदी मिशा आलेला झालास वाटतं'' नरेंद्र हसून म्हणाला.\n''बाबाच म्हणतात की तू आता मोठा झालास; असा हट्ट नाही चालणार.'' महेश म्हणाला.\n''तडाखे मिळतील नाही तर.'' नरेन्द्र म्हणाला.\n''मोठे झाल्यावरही तडाखे, लहानपणीही तडाखे.'' महेश म्हणाला.\n''नरेन्द्र, महेश, जा आपल्या खोलीत; नाही तर छडी आणीन, निघा.'' आई बाहेर येऊन म्हणाली.\n''पाहुणे आले तरीसुध्दा छडी. पाहुण्यांच्या समोरसुध्दा आई आपली मारकुटी.'' महेश म्हणाला.\n''काय म्हटलंस ऐकलं मी. आल्यावर सांगते हो. चुरूचुरू बोलायला अलीकडे शिकली आहे. मार पाहिजे आहे. चांगला याद राहीलसा.'' आई मोठयाने म्हणाली.\nती कोकरे कोंडवाडयात गेली. आपण तुरुंगात तर नाही ना, असे आलेल्या मित्रांस वाटू लागले. जुनी ओळख पटते की नाही, नीट बोलतात की नाही, असा संशय मनात आला. शेवटी एकदाचे देवदर्शन झाले. आनंदमोहन आले. पत्नी बाहेर आली. तिने हातातील हॅट घेऊन ठेवली. त्यांनी कोट काढून दिला. तो ठेवला. ते आत गेले. साहेबी पोशाख सर्व काढून बंगाली पोषाखात बाहेर आले. पुढे निर्‍या सोडलेले धोतर, अंगात एक सदरा व शाल असे बाहेर आले.\n''येतो, बसा हं. हातपाय धुऊन येतो.'' असे सांगून ते गेले. साहेबी पोषाख जाऊन बंगाली पोषाख आला म्हणून मित्रांना आशा वाटू लागली. घरात शिस्तीचे साम्राज्य अधिक असेल एवढेच आता त्यांना वाटले. आनंदमोहन बाहेर आले. आरामखुर्चीत बसले. विजेचा पंखा सुरू झाला.\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/india-news/cbse-12th-class-result-to-be-declared-shortly-today-check-here-for-latest-updates/articleshow/69141450.cms", "date_download": "2020-05-29T14:39:24Z", "digest": "sha1:SAHTNXELNICNJ3DTDC4ZNE4O6Y2FAAAA", "length": 8742, "nlines": 78, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "सीबीएसई बारावी निकाल २०१९: CBSE चा 'रिझल्ट स्ट्राइक'; १२ वीचा निकाल जाहीर\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडे��� करा.\nCBSE चा 'रिझल्ट स्ट्राइक'; १२ वीचा निकाल जाहीर\nसेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन अर्थात सीबीएसई विद्यार्थ्यांना आश्चर्याचा धक्का देत १२ वीचा निकाल जाहीर केला आहे. सीबीएसई सेक्रेटरी अनुराग त्रिपाठी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व विभागांचे निकाल एकाचवेळी प्रसिद्ध केले गेले आहेत. विद्यार्थ्यांना cbseresults.nic.in या संकेतस्थळावर आपला निकाल पाहता येणार आहे\nसेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन अर्थात सीबीएसई विद्यार्थ्यांना आश्चर्याचा धक्का देत १२ वीचा निकाल जाहीर करण्यात आलाआहे. सीबीएसई सेक्रेटरी अनुराग त्रिपाठी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व विभागांचे निकाल एकाचवेळी प्रसिद्ध करण्यात आलेआहेत. विद्यार्थ्यांना cbseresults.nic.in या संकेतस्थळावर आपला निकाल पाहता येणार आहे. सीबीएसई बोर्डाचा यंदाचा निकाल ८३.४ टक्के इतका लागला आहे.\nहंसिका शुक्ला, करिश्मा अरोरा अव्वल\nसीबीएसई बोर्डाच्या इयत्ता १२ वीच्या परीक्षेत हंसिका शुक्ला आणि करिश्मा अरोरा या विद्यार्थिनींनी अव्वल स्थान प्राप्त केले आहे. त्यांना प्रत्येकी ४९९ इतके गुण मिळाले आहेत.\nयंदा १२ लाख ८७ हजार ३५९ विद्यार्थ्यांनी १२ वीची परीक्षा दिली होती. यात ७,४८, ४९८ विद्यार्थ्यांचा तर ५, ३८, ८६१ विद्यार्थिनींचा समावेश आहे. गेल्या वर्षी ८३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. या वेळी सीबीएसईचे निकाल १० मेपर्यंत प्रसिद्ध केले जातील असे वृत्त प्रसिद्ध झाले होते. गेल्या वर्षी इयत्ता १० वीचे निकाल २६ मे, तर १२ वीचे निकाल २९ मे या दिवशी प्रसिद्ध करण्यात आले होते. या वेळी मात्र निवडणुकीमुळे सीबीएसईच्या परीक्षा लवकर आटोपण्यात आल्या होत्या. पेपर तपासणीचे काम १५ एप्रिलपर्यंत पूर्ण करण्यात आले होते.\nया वेळी सीबीएसईने १ कोटी ७० लाख उत्तरपत्रिका तपासण्याचे काम केले आहे. या उत्तरपत्रिका एकूण ३ हजार तपासणी केंद्रांवर तपासल्या गेल्या. एक शिक्षक दिवसाला जवळजवळ २५ उत्तरपत्रिका तपासण्याचे काम पूर्ण करतो. या वेळी सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत सर्वाधिक उत्तर प्रदेश राज्यातील विद्यार्थ्यांचा समावेश आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nस्थलांतरीत मजुरांची दैन�� न्यायालयालाही पाहवेना; सरकारला...\nपुलवामा: मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला, आयईडी भरले...\nदेशातील लॉकडाउन पूर्णपणे अपयशी ठरले: राहुल गांधींची मोद...\n अजित डोभालांनी मोदींना दिली बातमी...\nदारुनंतर तंबाखू-बीडीसाठीही नागरिकांच्या लांबच लांब रांग...\nविमान तिकीट घोटाळा; टोळीचा पर्दाफाशमहत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nसीबीएसई बारावी निकाल २०१९ सीबीएसई निकाल बारावीचा निकाल जाहीर cbse result declared CBSE result cbse exam\nस्थलांतरितांसाठी धावली ठाण्याहून रेल्वे\nभारताचा विकासदर ५ टक्क्यांनी घसरणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/mumbai-metro", "date_download": "2020-05-29T14:46:01Z", "digest": "sha1:4GXEI5XXZDOBPOSEZCFPHPUG2YDUATLA", "length": 5464, "nlines": 88, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nकरोनाचे ग्रहण; मेट्रोही 'विलगीकरणात'\n उद्या मेट्रो दिवसभर बंद\nकरोना रोखण्यासाठी मुंबई मेट्रोचं 'हे' महत्वाचं पाऊल\nकरोना रोखण्यासाठी मुंबई मेट्रोचं 'हे' महत्वाचं पाऊल\nमेट्रो मार्गांना रंगीत ओ‌ळख\n'मुंबई मेट्रो'च्या 'कफ परेड' स्थानकाची सफर\n आता सायकलवरून ऑफिसला जा\n मेट्रो स्टेशनमध्ये स्पा आणि सलून\nमुंबई मेट्रोसाठी पुन्हा वृक्षतोड, सरकारच्या भूमिकेकडे लक्ष\nआदित्य ठाकरेंकडून 'मुंबई मेट्रो'च्या भुयारीकरणाची पाहणी\nअश्विनी भिडे यांची मेट्रोमधून उचलबांगडी\nमेट्रोमुळे 'वाहतूकक्रांती'; मुंबईतील वाहतूककोंडी १३७ टक्क्यांवरुन ३३ टक्क्यांवर\nमुंबई मेट्रोचे तिकीट कमाल ८० रुपये\nतीन मेट्रोमार्गांसाठी दुमजली कारडेपो\nमेट्रोसाठी ७६ हजार २९९ कोटी\n'मेट्रो-३' स्थानकाच्या नामविस्तारासाठी निविदा\nमुंबई: आरे मेट्रो कारडेपोसाठी पुन्हा समिती\nआरे कारशेडला स्थगिती;फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार\nमुंबई मेट्रोसाठी भारत व जर्मनी एकत्र\nघर, कार्यालयातून थेट मेट्रो स्थानक गाठता येणार\nमुंबई: १०० टनाच्या गर्डरखाली चिरडून मेट्रो कामगार ठार\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफला���न आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/video/news/aiims-resident-doctors-continue-strike/videoshow/63949664.cms", "date_download": "2020-05-29T12:50:46Z", "digest": "sha1:BCV5TZKOMJCO25B2ZQAVZVWECEKNUPFV", "length": 7868, "nlines": 100, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nएम्स निवासी डॉक्टरांचा संप\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nआणखी व्हिडीओ व्हिडीओ न्यूज\nवऱ्हाडी करोनाग्रस्त; नवं जोडपं लग्नानंतर क्वारंटाइन\nगावी जाण्यासाठी धारावीत श्रमिकांची मोठी रांग\nकरोनायोद्धयांच्या मदतीसाठी विद्यार्थांने तयार केला रोबोट\nरेशन मिळत नसल्यानं महिलांचा ठिय्या\nकोविड सेंटर उभारलंय, पण वैद्यकिय कर्मचारीच नाहीत\nइतर व्हिडीओ व्हिडीओ न्यूज\nमुंबई: घरी जाण्यासाठी श्रमिकांची गर्दी...\nपगार नाही, आता जगायचं कसं\n५ वर्षाच्या चिमुकल्याचा एकट्यानं विमान प्रवास...\nव्हिडीओ न्यूजवऱ्हाडी करोनाग्रस्त; नवं जोडपं लग्नानंतर क्वारंटाइन\nमनोरंजनजेव्हा सुश्मिता सेनच तिच्या प्रियकराची आणि मुलींची मुलाखत घेते\nमनोरंजन'बेबी' फेम अभिनेता सांगतोय लॉकडाउनमध्ये कसं रहायचं फिट\nव्हिडीओ न्यूजगावी जाण्यासाठी धारावीत श्रमिकांची मोठी रांग\nव्हिडीओ न्यूजकरोनायोद्धयांच्या मदतीसाठी विद्यार्थांने तयार केला रोबोट\nव्हिडीओ न्यूजरेशन मिळत नसल्यानं महिलांचा ठिय्या\nव्हिडीओ न्यूजकोविड सेंटर उभारलंय, पण वैद्यकिय कर्मचारीच नाहीत\nव्हिडीओ न्यूज५० दिवसांची मेहनत लॉकडाऊन ४.०मुळं वाया गेली\nव्हिडीओ न्यूजऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती; मेळघाटातील पाणीटंचाईचे वास्तव\nव्हिडीओ न्यूजघर गाठण्यासाठी मजुरांची रेल्वे स्थानकांवर गर्दी\nव्हिडीओ न्यूजकरोनाग्रस्त असल्याच्या भितीनं कुटुंबाला मारहाण\nभविष्यआजचं राशीभविष्य.. दिनांक २९ मे २०२०\nव्हिडीओ न्यूजमोदींशी बोललो, त्यांचा मूड चांगला नाही : डोनाल्ड ट्रम्प\nव्हिडीओ न्यूजदेशातील ३० समूहांचे करोनावर लस तयार करण्याचे प्रयत्न सुरू\nव्हिडीओ न्यूज...असा उधळला दहशतवाद्यांचा कट\nपोटपूजाआंबटगोड कैरी राइस रेसिपी\nव्हिडीओ न्यूजमजुरांना विमानानं घरी पाठवणारा दिलदार शेतकरी\nव्हिडीओ न्यूजजगभरात वाढतोय करोनाचा फैलाव, अमेरिकेत मृतांची संख्या लाखांवर\nमनोरंजनक्रांती रेडकर लपून ज्यूस पितेय\nहेल्थ'या' पेयाच्या सेवनाने करा करोना आणि डिहायड्रेशनवर मात..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/%E0%A4%AE%E0%A5%89%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97", "date_download": "2020-05-29T14:45:51Z", "digest": "sha1:XARGCDRKCFPAT3HICEHTQLVQNKFKOOBM", "length": 23346, "nlines": 314, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "मॉडेलिंग: Latest मॉडेलिंग News & Updates,मॉडेलिंग Photos & Images, मॉडेलिंग Videos | Maharashtra Times", "raw_content": "\nश्रमिक ट्रेनचा प्रवास 'या' व्यक्तींसाठी धोक्याचा; ...\nमुंबईत कोविड आयसीयू बेड्सची क्षमता संपली; ...\nमुंबई अग्निशमन दलातील ४१ जवान करोनाग्रस्त;...\nअबू आझमींच्या आंदोलनानंतर महिला वरिष्ठ पोल...\nकला, मनोरंजनचा धमाल आठवडा \n'सौर शहर' वसवणे कठिणच\nलडाखमध्ये आतपर्यंत घुसण्याचा चिनी सैनिकांचा डाव हो...\nपुलवामातील स्फोटकांनी भरलेली कार हिजबुलच्य...\nमोदी सरकार २.० : या निर्णयांनी गाजवलं पहिल...\n करोनाचे संकट नष्ट करण्यासाठी मंदिरा...\nया १३ शहरांनी संपूर्ण देशाची चिंता वाढवली\nनिर्बंधाचा अमेरिकेनेही विचार करावा; हाँगकाँग सरकार...\nडोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटला ट्विटरचा पु...\nनेपाळचे पंतप्रधान स्वतःच्याच देशात तोंडघशी...\nसीमा प्रश्नात तिसऱ्याची गरज नाही; चीनने अम...\nचीनसोबतचा वाद चिघळणार; अमेरिका घेणार 'हा' ...\nपोलिसांवर कृष्णवर्णीयाच्या हत्येचा आरोप; अ...\nतीन दिवसात सेन्सेक्सची १५०० अंकांची कमाई ; गुंतवणू...\nGDP वृद्धीला ब्रेक; 'करोना'पाठोपाठ अर्थव्य...\nकरोनामुळे अर्थव्यवस्थेचे मुख्य चाक चिखलात;...\nकरोनाचा धक्का; काल १२ तर आज १५ हजार जणांना...\nआता येणार खरे संकट; लॉकडाऊनमुळे निर्माण झा...\nसोने ७०५ रुपयांनी महागले; जाणून घ्या आजचा ...\nचीनने करोना पसरवून काय साधले, सांगतोय हरभजन सिंग\nविश्वचषकाच्या अंतिम फेरीत धोनीने दुसऱ्यांद...\n...तर डिव्हिलियर्स ३६० म्हणून ओळखला गेला न...\nधोनी क्रिकेटचा डॉन आहे; पकडने अशक्य\nट्वेन्टी-२० विश्वचषक होणार रद्द\nएकटा क्रिकेटपटू नव्हे, त्याचे संपूर्ण कुटु...\n... म्हणून अमिताभ आणि जया यांच्या लग्नात होते फक्त...\nगीतकार योगेश गौर यांचं वयाच्या ७७ व्या वर्...\nचार वर्षात ��यार झाला 'हा' चित्रपट; ५ जूनला...\nजेव्हा सुश्मिता तिच्या प्रियकराची मुलाखत घ...\nअभिनेता सांगतोय लॉकडाउनमध्ये कसं रहायचं फि...\nविद्या बालननं केली 'नटखट' या शॉर्ट फिल्मची...\nशाळा १ जुलैला सुरू करण्याचा विचार; उपमुख्यमंत्री अ...\nCBSE: मार्क वाढवायच्या नावे फसवणूक; बोर्डा...\nव्यावसायिक अभ्यासक्रम शुल्क: मुंबई हायकोर्...\nसीए : जुलै परीक्षांच्या केंद्रात बदल करता ...\nअंतिम सत्र परीक्षा: मुख्यमंत्री करणार कुलग...\nSEBI Internship: सेबीत इंटर्नशीपची संधी\nमास्क, जरा हट के\nकरा कार्यक्षमता वाढवणारे व्यायाम\nमास्क, जरा हट के\nकरा कार्यक्षमता वाढवणारे व्यायाम\nवर्क फ्रॉम होम आणि स्वयंपाक\nवर्क फ्रॉम होमचा परिणाम\nएक आजोबा दवाखान्यात जातात\nवऱ्हाडी करोनाग्रस्त; नवं जोडपं लग..\nगावी जाण्यासाठी धारावीत श्रमिकांच..\nरेशन मिळत नसल्यानं महिलांचा ठिय्या\nकोविड सेंटर उभारलंय, पण वैद्यकिय ..\n५० दिवसांची मेहनत लॉकडाऊन ४.०मुळं..\nऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती; ..\nघर गाठण्यासाठी मजुरांची रेल्वे स्..\n‘रेड लाइट’मु‌ळे संसर्गात वाढ\nम टा प्रतिनिधी, पुणेदेशातील लॉकडाउन मागे घेण्यात आल्यानंतरही पुण्यातील रेड लाइट भाग बंद ठेवल्यास करोनाच्या २७ टक्के केसेस टाळता येतील...\nकठोर मेहनतीनेच नशीब घडते; 'या' अभिनेत्रीने करून दाखवले\nजिद्द, चिकाटी, मेहनत, परिश्रम यांच्या जोरावर माणूस यशाचा हिमालय गाठू शकतो. ही बाब अनेकांनी सिद्ध करून दाखवली आहे. एका अभिनेत्रीनेही हेच करून दाखवले, कोण आहे ती अभिनेत्री, नेमके काय घडले\nमालक कोण, नोकर कोण\nसौरभ करंदीकरदिवसेंदिवस तंत्रज्ञानावरचं अवलंबित्व वाढतच जाणार आहे पण म्हणून माणूस आपलं स्वातंत्र्य गमावून बसणार नाही...\nमालक कोण, नोकर कोण\nसौरभ करंदीकरदिवसेंदिवस तंत्रज्ञानावरचं अवलंबित्व वाढतच जाणार आहे पण म्हणून माणूस आपलं स्वातंत्र्य गमावून बसणार नाही...\nफोटोग्राफी व्यवसायाला प्रचंड फटका\nम टा प्रतिनिधी, कोल्हापूरयंदाच्या लग्नसराईतच करोनाचा फैलाव वाढल्यामुळे व्यावसायिक फोटोग्राफीतून होणाऱ्या कमाईवर आर्थिक संकट कोसळले आहे...\nउर्वशी रौतेलाचं फेसबुक अकाऊंट हॅक\nमॉडेलिंग क्षेत्रातून हिंदी सिनेसृष्टीत आलेली अभिनेत्री उर्वशी रौतेलाच्या नावाची चांगलीच चर्चा आहे. कलाकारांना सोशल मीडियावर ट्रोल केलं जाण्यावरुन खूप बोललं जात असताना तिला मात्र ��्यात काहीही वावगं वाटत नाही.\nकरोनाच्या प्रसाराचे ‘इंडिया-सिम’ प्रतिमान\nसामाजिक दायित्वाचा विद्यापीठाला विसर\nशास्त्रज्ञांच्या गटात विद्यापीठातील प्राध्यापक\n'करोना' विषाणूच्या प्रसाराचे मॉडेल तयार करणाऱ्या देशातील संशोधकांच्या गटात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील डॉ भालचंद्र पुजारी आणि डॉ...\n‘नीरी’चाही जन्म झाला महामारीतूनच\nकरोना महामारीने आज जगभरात थैमान घातले आहे गरज ही शोधाची जननी असते या वाक्यानुसार आता या रोगावरील औषधासाठी संशोधन सुरू झाले आहे...\nमृत्यूनंतर परवीन बाबी यांच्या संपत्तीचं काय झालं\n७० च्या दशकात परवीन बाबी यांनी त्यांच्या सौंदर्याने फक्त चाहत्यांनाच नाही तर अनेक अभिनेत्यांना अक्षरशः वेड लावलं होतं. आज परवीन बाबी यांच्या पुण्यतिथीला त्यांच्या आयुष्याशी निगडीत काही माहीत नसलेल्या गोष्टी जाणून घेऊ...\n'फाइन आर्ट' मधलं करिअर\nहिरवा निसर्ग हा भवतीने...\nमहाराष्ट्रातील विविध पर्यटनस्थळं पालथी घालणारे 'भटकंती'प्रिय अभिनेते मिलिंद गुणाजी यांचं जंगलांवरही खूप प्रेम आहे...\nमॉडेलिंग क्षेत्रात चमक दाखवल्यानंतर मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर आता मोठ्या पडद्यावर कमाल दाखवण्यासाठी सज्ज झाली आहे...\nहोतकरू अभिनेत्री, मॉडेल शरीरविक्रीत\nजीवनशैली टिकविण्याची धडपडआर्थिक निकडीतून शरीरविक्रीचा व्यवसायम टा...\nवेगळ्या वाटेवरील प्रेरणादायी प्रवास\nमळलेल्या वाटांवरून चालणे त्यांना मंजूर नव्हते स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी त्यांनी वाटही वेगळी निवडली...\nआज आपण ज्या जगात वावरतोय तिथं बाह्यसौंदर्याला फार महत्त्व दिलं जातं. वैयक्तिक आयुष्यात असो किंवा व्यावसायिक आयुष्यात असो; बाहेरच्या दिखाव्याला जग भूलतं. काळाची गरज असो किंवा स्वत:ला वाटतं म्हणून आज प्रत्येक जण सुंदर आणि आकर्षक दिसण्यासाठी प्रयत्न करत असतो.\nअमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर फर्स्ट लेडी मेलानिया यांच्या वस्त्रप्रावरणांची चर्चा प्रसारमाध्यमांमध्ये रंगली...\nशाळेत असल्यापासून सुरू केलं मॉडेलिंग\nआगामी काळ मॉडेलिंगमधील बदलांचा\n'मिस सुप्रानॅशनल २०१९'चा किताब जिंकलेली अँटोनिया पोरसिल्ड 'लिवा मिस दिवा २०२०'चं परीक्षण करणार आहे. या निमित्तानं तिच्या मिस सुप्रानॅशनलच्या प्रवासाविषयी जाणून घेताना, 'येणाऱ्या काळात मॉडेलिंगमध्ये अनेक सकारात्मक बदल होतील' असं तिनं सांगितलं.\nशाळा १ जुलैला सुरू करण्याचा विचार; उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती\nLive: करोनामुळे यंदा प्रतिकात्मक आषाढी यात्रा; पायी दिंडी नाहीच\nकरोनामुळे यंदा पायी आषाढवारी रद्द; हेलिकॉप्टरने पादुका पंढरीत नेणार\nGDP वृद्धीला ब्रेक; 'करोना'पाठोपाठ अर्थव्यवस्थेवर महामंदीचे संकट\nलडाखमध्ये आतपर्यंत घुसण्याचा चिनी सैनिकांचा डाव होता\nचीनने करोना पसरवून काय साधले, सांगतोय हरभजन सिंग\nगुंतवणूकदार मालामाल; सेन्सेक्सची ३ दिवसांत १५०० अंकांची कमाई\nउपमुख्यमंत्री म्हणतात, 'करोनाला घाबरण्याचे काहीच कारण नाही'\nकरोनामुळे अर्थव्यवस्थेचे मुख्य चाक चिखलात; मंदीने दरवाजा ठोठावला\n... म्हणून अमिताभ आणि जया यांच्या लग्नात होते फक्त पाच व-हाडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://prime.marathisrushti.com/points/", "date_download": "2020-05-29T14:01:36Z", "digest": "sha1:FJBR7BDU4BYJXPEZGNYTVVYH4ITFKP4C", "length": 2343, "nlines": 44, "source_domain": "prime.marathisrushti.com", "title": "पॉईंटस आणि बोनस – Marathisrushti Prime", "raw_content": "\nमराठीसृष्टी दिवाळी अंक २०१९\nनोंदणी करण्यासाठी आत्ताच क्लिक करा\n`मराठीसृष्टी प्राईम’वर आपण केलेल्या प्रत्येक Activity साठी आपल्याला काही बोनस पॉइंटस मिळणार आहेत. हे पॉईंटस वापरुन आपण विविध Merchandise ची खरेदी करु शकाल. याची माहिती येथे वाचा.\nबोनस पॉईंटसचा तक्ता :\nडाउनलोड करुन रजिस्टर करणे १००\n३० जून २०१९ पर्यंत रजिस्टर करणे १५० बोनस पॉइंटस\nलेखांवर प्रतिक्रिया देणे (Login करुन) १०\nलेख वाचणे १ जुलै २०१९ नंतर\nनोंदणी करण्यासाठी आत्ताच क्लिक करा\nमराठीसृष्टीच्या मुख्य वेबपोर्टलवर जाण्यासाठी\nसुवेळा माची-किल्ले राजगड-सह्याद्री-दख्खनचं पठार-महाराष्ट्र\nश्री अन्नपूर्णाष्टकम् – १\nकाळानुसार बदललेले सासू सून नाते – शाब्दिक खेळ\nकसे वागायचे मला कधी समजलेच नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/blogs-news/mumbai-rain-is-missing-local-trains-hindamata-parel-office-weekend-jud-87-1927644/", "date_download": "2020-05-29T14:20:44Z", "digest": "sha1:YORQMOEKAMLKR5MFN44TKGO54X4AV7BS", "length": 18036, "nlines": 202, "source_domain": "www.loksatta.com", "title": "mumbai rain is missing local trains hindamata parel office weekend | मुंबईतला पाऊस हरवला आहे | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात ४५ हजार चाकरमानी दाखल\nमाथेरानमधील घोडय़ांसाठी अनंत अंबानींकडून खुराक\nरिक्षातूनही आता करोना रुग्ण���ंची वाहतूक\nधुळ्यात पोलिसाला करोनाची लागण\nभाडय़ाची दुकाने रिकामी होण्यास सुरुवात\nBLOG : मुंबईतला पाऊस हरवला आहे….\nBLOG : मुंबईतला पाऊस हरवला आहे….\nपाऊस सुरु झाला की आत्ता रोमॅटिसझम बाजूला सरतो आणि आठवण येते लोकल गाड्यांची.\nपावसात, धुक्यात दडलेला राजाबाई टॉवर, त्याच्या बाजूस आणखीनच अस्पष्ट असलेली मुंबई उच्च न्यायालयाची इमारत या पार्श्वभूमीवर थ्री पीसी सूट घातलेला अमिताभ आणि साडी नेसलेली मौसमी चटर्जी. दोघेही चिंब पावसात भिजताहेत. मौसमी एखाद्या लहान मुलीप्रमाणे पाण्यात हुंदडते आणि अमिताभ जबाबदारीने तिला सांभाळण्याचा आणि बरोबरीने बागडण्याचा अभिनय करतोय. आरडीच्या संगिताचे सूर दोन कडव्याच्या मधील जागा साधून घेत आहेत आणि मागोमाग लताबाईंचा सूर उमटतो. ‘इस बार सावन बहका हुवा है, इस बार मौसम, बहका हुवा है….’ चित्रपटातला पाऊस बऱ्याच वेळा कृत्रिमच असतो. पण अशी ही काही रिअल टाइम पावसाची चित्रणंदेखील पाहायला मिळतात. मग शब्द, सूर आणि संगीतापेक्षा पडद्यावरचं दृश्य अधिक जिवंत होऊन जातं. मुंबईच्या पावसाचं असं जिवंत दृश्य खूप कमी वेळा पाहायला मिळतं. आणि हल्ली तर ते बंदच झालंय. कारण गीतकार योगेशच्या शब्दातला ‘बहका हुवा मौसम’चा आनंदच मुंबईचा पाऊस मिळवू देत नाही… कारण मुंबईचा तो पाऊसच आता हरवला आहे.\nमुंबईतला पाऊस हरवला आहे. खरंच हरवला आहे. म्हणजे तसा तो दरवर्षीच पडतो. पण जो पडतो तो पाऊस नसतोच मुळी. ते असतात पावसाचे निव्वळ आकडे. मग हे आकडेच प्रत्येकाला घाबरवून सोडतात. कारण त्या आकड्यांबरोबर येतात लोकल गाड्या लेट झाल्याचे मेसेज. हल्ली पाऊस रस्त्यावर पडतच नाही. तो आधी व्हॉट्सअपवर आधी पडतो. मग रस्त्यावर जायचं की नाही ते ठरतं. त्यातून गेलोच तर कुठे अडकणार तर नाही ना आणि अडकलोच तर सर्वात आधी व्हॉट्सअपवर दहाबारा ग्रुपवर अपडेट द्यायचे असतात. जमलंच तर ट्विटर, फेसबुकवर रेल्वे, महापालिकेला टॅग करुन खरडपट्टी काढायची असते. मग वेळ उरलाच तर पावसाकडे पाहायचं असते…. कारण मुंबईचा पाऊस आता हरवला आहे.\n ऑफीसला पोहचल्यानंतर ते ऑफीसमधून निघेपर्यंत, इतकाच किंवा ऑफीसला जाण्यासाठी घरुन निघण्याआधी आणि घरी पोहचल्यानंतर. कारण ऑफीसला जाण्याआधी पडलाच तर बॉसच्या नाकदुऱ्या काढाव्या लागतात. ऑफीसमधून निघताना पडला तर मग घरी कसं पोहचायचं याची चिंता लागून राहते. त्यात प���न्हा तुमचं ऑफीस कुठं आहे त्यावर बरंच अवलंबून असते. मग मधल्या वेळेत फेसबुक आणि व्हॉट्सअपवर पावसाचा आनंद शोधायचा असतो. मातीचा गंध आणि अत्तराचा सुंगध वगैरे लैच जुनं झालं असलं तरी तेच अत्तर पुन्हा पुन्हा शिंपडायचं असते. कारण दुसरं काही सुचतंच नसतं. पाऊस हा रोमॅटिक असतो हेच आत्ता मुंबईकर विसरुन गेलाय…. कारण मुंबईतला पाऊस आता हरवला आहे….\nमुंबईतला पाऊस सुरु झाला की आता रोमॅटिसझम बाजूला सरतो आणि आठवण येते ती लोकल गाड्यांची. सायन, कुर्ला, विद्याविहार ट्रॅकवर पाणी साचलंय का याची. रस्त्याने जाणार तर मग हिंदमाता, परळ, माहिम, बीकेसी, असं बरंच काही आठवू लागतं. त्यात पुन्हा आपले लोकप्रतिनिधी टि्वट करतात, गरज असेल तरच घराबाहेर पडा. थोडक्यात काय तर मुंबईतला पाऊस घरातूनच पाहायचा असतो अशाच आपल्या यंत्रणा वागतात.\nचित्रपटात पावसाचा रोमान्स जरा अधिकच कृत्रिम असतो हे मान्य, पण आता ‘एक लडकी भिगी भागीसी’ केवळ ट्रॅकवर पाणी साचल्याने लोकल पुढे जाऊ शकत नसल्यानेच भेटते. त्यात रोमान्सबिमान्सपेक्षा मुंबई स्पिरिट नावाचं गोंडस प्रकरणच अधिक असते. हा पाऊस तुम्हाला प्रेम करण्यापेक्षा जिवंत राहण्यासाठी, हातीपायी धडपणे घरी जाण्यासाठी धडपडायला लावतोय… कारण मुंबईतला पाऊस आता हरवला आहे…\nमग या हरवलेल्या पावसाला शोधायला हाच मुंबईकर विकेंडला मुंबईलाच रामराम ठोकतो. घाट चढून घाटमाथ्यावर जातो. तेथे त्याला हा रोमॅटिंक पाऊस शोधायचा असतो. रिज्युवनेट व्हायचं असतं. अशा पाऊस शोधणाऱ्यांची तोबा गर्दी घाटमाथ्यावर साचू लागते. मग तेथेपण तेच. आत्ता लवकर निघायला हवं, नाहीतर परतणाऱ्यांची गर्दी वाढेल, मुंबईत शिरता येणार नाही ही काळजी. मुंबईतल्या पावसात घरी पोहचता येणार नाही म्हणून आणि मुंबईबाहेरच्या पावसात मुंबईत येता येणार नाही म्हणून. पाऊस कमी आणि काळजीच अधिक. घाटावरची ही ठिकाणं मग चार महिने अगदी फुलून जातात. प्रत्येकाच्या पाऊस साजरा करण्याच्या तऱ्हा वेगळ्या. मग घाटमाथ्यावरच्या खेड्यापाड्यातील साधेसुधे गावकरी यांच्या दिमतीला येतात. त्यांना आपलं दोन पैशाच्या रोजगाराची अपेक्षा आणि मुंबईकरांना पाऊस साजरा करायची संधी. मग डोंगरदऱ्यात प्रत्येक विकेंडला मुंबईचेच प्रतिरुप तयार होते. कारण मुंबईतला तो पाऊस आता हरवला आहे….\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nगर्लफ्रेण्डला भेटायला बिहारला जायचंय; बॉयफ्रेण्डच्या विनंतीवर सोनू सूद म्हणतो...\nअपेक्षा सोडली; अक्षय कुमारच्या 'पृथ्वीराज चौहान'चं भव्य सेट पाडणार\nविराटने अनुष्काला घटस्फोट द्यावा, भाजपा आमदाराची 'त्या' वादावरुन मागणी\n'तुमची नेहमी आठवण येते'; विलासरावांच्या जयंतीनिमित्त रितेश भावूक, पाहा व्हिडिओ\nफक्त एक काॅल करा; सोनू सूदचं स्थलांतरितांना मदतीचं आश्वासन\nबदलापूरची जांभळं पिकली झाडावरती..\nटाळेबंदीत बंदोबस्तासह गुन्हेगारीस आळा घालण्याचे आव्हान\nरिक्षातूनही आता करोना रुग्णांची वाहतूक\nसांस्कृतिक नगरांमधल्या कट्टय़ांचा ऑनलाइन आविष्कर\nमाथेरानमधील घोडय़ांसाठी अनंत अंबानींकडून खुराक\nमासळी लिलाव बाजार बंद\nसुविधाच नसताना ऑनलाइन शिक्षणाचा घाट\n1 BLOG : मुंबई किनाऱ्याचा लहरी समुद्र – रोहित शर्मा \n2 BLOG : धरण फोडणारे खेकडे आता करणार विधायक कामं\n3 BLOG: सुबोध भावे साकारणार आचार्य अत्रेंचा बायोपिक\nVIDEO: गिरीश कुबेरांनी वाङ्‌मयचौर्य केले का", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/5372", "date_download": "2020-05-29T14:49:00Z", "digest": "sha1:2DPEO6P5AR4PBZD7F2FCZMDJANINGRTD", "length": 3803, "nlines": 67, "source_domain": "www.maayboli.com", "title": "कॅमेरा खरेदी : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०२०\nYou are here: मुख्यपृष्ठ /कॅमेरा खरेदी\nआशुचँपने मागेच मला विचारलं होतं कि अशा प्रकारचा धागा काढशील का पण मला तेव्हा वेळ नव्हताच त्यामुळे हो म्हणुन पुढे काहीच केलं नाही.\nपण आता माझ्या लक्षात आलं की अशा प्रश्नांना उत्तर द्यायला \"कोणती गाडी ..\" सारखा हा धागा कदाचित उपयोगी पडेल. मला व्यक्तिश: इमेल केलेल्या काही लोकांना उत्तर द्यायला मला फार वेळ लागला (वेळ अभावी किंवा विसरल्यामुळेही) त्यामुळे इथे विचारले तर प्रश्न अनुत्तरीत रहाणार नाहीत असे वाटते.\nRead more about कोणता कॅमेरा घ्यावा\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mediawatch.info/%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%B0-%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A4%A3-%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2020-05-29T13:06:07Z", "digest": "sha1:HI2WWLEQYKCKVGCJWNR4CCRKWQXLQVZQ", "length": 22943, "nlines": 98, "source_domain": "mediawatch.info", "title": "सूर नवे; पण पद्य..? - Media Watch", "raw_content": "\nHome ताजे वृत्त सूर नवे; पण पद्य..\nसूर नवे; पण पद्य..\nभिन्न समुदायास पाचारण करून त्यांच्यासमोर आपण काय आहोत हे सांगावेसे वाटले याबद्दल सर्वप्रथम सरसंघचालक मोहन भागवत यांचे अभिनंदन. अशा घाऊक मौंजीबंधनावर संघाचा विश्वास नाही. एकेकटय़ास गाठून त्यास दीक्षा देणे ही संघाची आतापर्यंतची कार्यपद्धती. त्यामुळे आतापर्यंतच्या सरसंघचालकांनी असे कधीही सामुदायिक व्रतबंधन सोहळे केले नाहीत. म्हणून विद्यमान सरसंघचालकांची ही कृती महत्त्वाची ठरते. काही महिन्यांपूर्वी संघाच्या वार्षिक शिक्षा वर्गास माजी राष्ट्रपती, आजन्म काँग्रेसी प्रणब मुखर्जी यांनी संबोधित केले. तेव्हापासून संघासही अशा जाहीर निवेदनाची गरज वाटू लागली. आपण नक्की आहोत कोण, कोणत्या मार्गाने जाऊ इच्छितो आदी प्रश्नांचा खुलासा एकाच छत्राखाली अशा प्रकारच्या कार्यक्रमांतून होऊ शकतो, हे संघाने लक्षात घेतले आणि दिल्लीत तीनदिवसीय परिषद भरवली. हे चांगले झाले. कारण एरवी संघातील मंडळी आपल्याआपल्यातच बोलतात आणि साऱ्या जगाने आपणास ऐकले असा समज करून घेतात. त्या प्रकारच्या प्रतिध्वनी सत्रास फाटा देत संघाने अन्यांशीही संवाद साधण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीस जाहीर झालेल्या तपशिलावरून काँग्रेसाध्यक्ष राहुल गांधी ते अन्य अनेक पक्षीय राजकीय नेत्यांनी या तीनदिवसीय चर्चेस हजेरी लावणे अपेक्षित होते. तसे काही अर्थातच झालेले दिसत नाही. आपल्या देशात अभिजनांचा एक वर्ग वातकुक्कुटाप्रमाणे स्वत:स सत्ताधाऱ्यांच्या विचारधारेनुसार जुळवून घेतो. अशांतील अनेकांचा संघ चर्चेत भरणा दिसला. हे टाळता येणे अवघड. तेव्हा उपस्थितांत कोण होते यापेक्षा उपस्थितांसमोर काय बोलले गेले याची दखल घेणे अधिक श्रेयस्कर.\nतीन महत्त्वाचे मुद्दे सरसंघचालकांनी या परिषदेत मांडले. एक म्हणजे संघास कोणत्याही घटकापासून मुक्ती नको, दुसरा मुद्दा म्हणजे हिंदुराष्ट्र या संकल्पनेत मुसलमानांना स्थान नाह���, असे अजिबात नाही आणि संघ राज्यघटना मानतो हा तिसरा आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा. अन्य लक्षात घ्यावे असे भाष्य म्हणजे संघाने केलेले काँग्रेसचे कौतुक. हे तीन मुद्दे अणि एक भाष्य वगळता बाकी सर्व तीनदिवसीय कार्यक्रम म्हणजे संघाचे नेहमीचेच चऱ्हाट होते. आवर्जून दखल घ्यावी असे त्यात काही नाही.\nप्रथम सर्व लोकयुक्त भारत या संघाच्या विधानाबद्दल. याबद्दल संघाचे स्वागत होताना दिसते. पण ते अस्थानी आहे. कारण विविधतेत एकता या विधानाचा सन्मान करणाऱ्या संघाचा सर्व लोकयुक्त भारतावर विश्वास असायलाच हवा. त्यात विशेष ते काय ही बाब संघाने आता मान्य केली असेल तर ऐतिहासिक चुकीची दुरुस्ती केली इतकेच फार तर म्हणता येईल. एखाद्याने यापुढे मी सभ्यपणे वागेन असे जाहीर केल्यावर त्याचे कौतुक करणे जसे अनाठायी आहे तसेच या सर्वयुक्त भारत या संकल्पनेचे स्वागत करणे अनावश्यक आहे. जी गोष्ट किमान अर्हता असायला हवी तिला विशेष गुणवत्ता म्हणून मिरवणे ही आत्मवंचना ठरते. या संदर्भातील दुसरा मुद्दा असा की हा सर्वयुक्तीचा संदेश संघाच्या स्वयंसेवकापर्यंत गेला आहे का ही बाब संघाने आता मान्य केली असेल तर ऐतिहासिक चुकीची दुरुस्ती केली इतकेच फार तर म्हणता येईल. एखाद्याने यापुढे मी सभ्यपणे वागेन असे जाहीर केल्यावर त्याचे कौतुक करणे जसे अनाठायी आहे तसेच या सर्वयुक्त भारत या संकल्पनेचे स्वागत करणे अनावश्यक आहे. जी गोष्ट किमान अर्हता असायला हवी तिला विशेष गुणवत्ता म्हणून मिरवणे ही आत्मवंचना ठरते. या संदर्भातील दुसरा मुद्दा असा की हा सर्वयुक्तीचा संदेश संघाच्या स्वयंसेवकापर्यंत गेला आहे का संघाच्या विद्यमान सर्वश्रेष्ठ स्वयंसेवकांतील दुसऱ्या क्रमाकांचे अमित शहा हे वारंवार काँग्रेसमुक्त भारत, तृणमूलमुक्त बंगाल वगैरे घोषणा देत असतात, त्यांचे काय संघाच्या विद्यमान सर्वश्रेष्ठ स्वयंसेवकांतील दुसऱ्या क्रमाकांचे अमित शहा हे वारंवार काँग्रेसमुक्त भारत, तृणमूलमुक्त बंगाल वगैरे घोषणा देत असतात, त्यांचे काय यावर संघ आपल्या पठडीप्रमाणे आमच्यात पहिल्या, दुसऱ्या क्रमांकाचे वगैरे असे कोणी नसते, असा युक्तिवाद करेल. तो मान्य जरी केला तरी मग काँग्रेसमुक्त भारत ही भूमिका कशासाठी\nदुसरा मुद्दा मुसलमानांना आपले म्हणण्याचा. सरसंघचालक म्हणतात त्याप्रमाणे संघाची क��ती खरोखरच तशी असेल तर हीदेखील ऐतिहासिक चुकीची दुरुस्तीच ठरते. यात दोन मुद्दे महत्त्वाचे. एक म्हणजे मुसलमानांना कोणत्या नजरेतून संघ आपले म्हणू इच्छितो वडिलकीच्या की बरोबरीच्या हा देश खरे तर हिंदूंचाच आहे पण तरी आम्ही तुम्हाला आपले म्हणण्यास तयार आहोत, ही वडिलकीची भूमिका. तर या देशावर हिंदूंप्रमाणे अन्यांचाही तितकाच हक्क आहे ही बरोबरीची भूमिका. संघास आपल्या भूमिकेत खरोखर बदल करावयाचा असेल तर त्यास वडिलकीची भूमिका सोडून द्यावीच लागेल. तशी ती सोडली जात नाही तोपर्यंत हिंदू आणि त्यातही उच्चवर्णीय, वगळता अन्यांना संघ आपलासा वाटणार नाही. दुसरा मुद्दा मुसलमानांसंदर्भातील ताज्या वर्तणुकीचा. त्यासाठी, २०१५ साली महंमद अखलाक याची केवळ गोमांस बाळगल्याच्या संशयावरून हत्या झाली असता सरसंघचालकांनी दिलेल्या प्रतिक्रियेचा दाखला द्यायला हवा. ‘गोमातेची हत्या करणाऱ्या पाप्यास वेदांमध्ये देहान्त प्रायश्चित्त दिले जाते’, इतकेच विधान त्या भयानक घटनेनंतर तीनच दिवसांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना सरसंघचालकांनी केले होते. अशा वेळी कोणते सरसंघचालक खरे असा प्रश्न पडल्यास ते अयोग्य म्हणता येणार नाही. गोवंशावरून हत्या करणाऱ्यांचा कायदेशीरदृष्टय़ा संघाशी थेट संबंध नसेलही. पण त्या हिंदुत्ववाद्यांच्या कृत्यांचा ठाम निषेध संघाने कधीही केलेला नाही. गौरी लंकेश, कलबुर्गी किंवा दाभोलकर यांच्या हत्यांबाबतही संघाची भूमिका नि:संदिग्ध नाही. आम्ही सर्वच प्रकारच्या हिंसेचा निषेध करतो, असे यावर म्हणून चालणारे नाही. प्रश्न सर्व प्रकारच्या हिंसाचाराचा नाही. तो याच हिंसेचा आहे. तेव्हा हिंसेबाबत असे निवडक राहणे संघास सोडावे लागेल.\nराज्यघटना हे देशाचे एकमुखी भाष्य आहे आणि आम्ही ती मानतो, हे सरसंघचालकांचे विधान चतुर फसवे आहे. या देशाचा घटक असणाऱ्या प्रत्येकाने घटना मानायलाच हवी. त्यात विशेष ते काय संघाने घटनेचा अनादर केल्याचे एकही उदाहरण नाही, असे सरसंघचालक म्हणाले. परंतु ही बाबदेखील तशीच किमान पात्रतेची. आपली राज्यघटना भारत हा निधर्मी देश असेल असे मानते. तेव्हा ज्या अर्थी संघास घटना मान्य आहे, त्या अर्थी संघदेखील निधार्मिकतेचा आदर करतो, असे मान्य करावे लागेल. ही निश्चितच स्वागतार्ह बाब. ती एकदा मान्य केली की पुढील तार्किक मुद्दा म्हणजे मग ��िंदुत्व वा हिंदुत्ववाद असा शब्दच्छ्ल करण्याचे कारणच काय संघाने घटनेचा अनादर केल्याचे एकही उदाहरण नाही, असे सरसंघचालक म्हणाले. परंतु ही बाबदेखील तशीच किमान पात्रतेची. आपली राज्यघटना भारत हा निधर्मी देश असेल असे मानते. तेव्हा ज्या अर्थी संघास घटना मान्य आहे, त्या अर्थी संघदेखील निधार्मिकतेचा आदर करतो, असे मान्य करावे लागेल. ही निश्चितच स्वागतार्ह बाब. ती एकदा मान्य केली की पुढील तार्किक मुद्दा म्हणजे मग हिंदुत्व वा हिंदुत्ववाद असा शब्दच्छ्ल करण्याचे कारणच काय हिंदुस्थानात राहणारा प्रत्येक जण हिंदूच, असाही युक्तिवाद संघाकडून केला जातो. तो भारत आणि भारतीय या अर्थाने मान्य होईल. परंतु या देशात राहणारे सर्व हिंदूच या विधानात एक बुद्धिभेद आहे. तो असा की संघाच्या मते मुसलमान हे महंमदी हिंदू आहेत आणि ख्रिश्चन हे मेसियानिक. याच्या तपशिलात जाण्याचे हे स्थळ नव्हे. परंतु याचा अर्थ इतकाच की मुसलमान वा ख्रिश्चन हे एके काळचे हिंदूच आहेत, ही संघाची धारणा. ती या दोन धर्मीयांना अमान्य असेल तर त्यांना दोष देता येणार नाही. तेव्हा घटनेचा आदर करणाऱ्याने माणसे जोडताना धर्म हा मुद्दा विचारात घेणे हाच घटनेचा अपमान ठरतो.\nया तीनदिवसीय परिषदेत सरसंघचालकांनी काँग्रेसचे कौतुक केले. ती ऐतिहासिक चुकीची दुरुस्ती होती असे म्हणतानाच विद्यमान भाजपला दिलेला तो इशारा आहे, असेही मानता येईल. जम्मू-काश्मिरात सत्तरच्या दशकात, इंदिरा गांधी यांना बांगलादेशोत्तरी निवडणुकांत आणि त्यांच्या हत्येनंतर १९८४ सालच्या निवडणुकीत संघाने काँग्रेसला मदत केली होती हा इतिहास आहे. तेव्हा संघाने काँग्रेसचे केलेले कौतुक हे २०१९ नंतरच्या निवडणूक निकालातील अनिश्चितता निदर्शकदेखील असू शकते, हे लक्षात घेणे आवश्यक ठरते. या परिषदेत भागवत यांनी दुसरे सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांचा फक्त एकदा उल्लेख केला. तोदेखील स्वत:हून नव्हे. एका प्रश्नाच्या उत्तरात त्यांना तो करावा लागला. गुरुजी हे कडवे हिंदुत्ववादी होते आणि त्यांनी मुसलमानांना शत्रूच मानले. त्यांच्या लिखाणातील हा वादग्रस्त अंश काढून टाकण्यात आल्याचे भागवत यांनी उघड केले.\nही निश्चितच स्वागतार्ह बाब. पुस्तकाप्रमाणे संघाच्या व्यक्तिमत्त्वातूनही हा इतिहास दूर केला गेला असेल तर ते दुहेरी स्वागतार्ह. भागवत यांच���या भाषणावरून संघ नवी सुरावट आळवू इच्छितो, असा भास होऊ शकेल. ते ठीक. पण केवळ सूर नवे असून चालणारे नाही. त्या सुरात गायले जाणारे पद्यही नव्या काळाचेच हवे.\nहे सुद्धा नक्की वाचा – गोळवलकर गुरुजींच्या ‘बंच ऑफ थॉट्स’ मध्ये नेमकं काय आहे \nPrevious articleचंद्र पाहिलेल्या पहिल्या माणसाच्या अद्भुत कथा\nNext articleप्रिय संजुभाऊ ….\nअविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.\nकरोना महामारी: एक आव्हान\nप्रश्न ABP चा नाही; ‘माझा’ आहे \nओबीसी ह्या प्रवर्गाचे जन्मदाते डॉ. बाबासाहेब आंबेडकर\nभालचंद्र नेमाडे : एक आरभाट रसायन\nशरद पवारांच्या मनात काय \nफाईव्ह-जी आणि पत्रकारितेतील बदलांची पंचसूत्री\nमाय सिस्टर्स अँड ब्रदर्स…\nकट्टर धर्मवाद्यांच्या मुस्काटात हाणणारे नामदेवराय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/%E0%A4%90%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%AC%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%A8", "date_download": "2020-05-29T15:07:12Z", "digest": "sha1:IZRBPI4XN3GFLDBYEGYQC5UYMDWMMGPZ", "length": 23688, "nlines": 307, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "ऐश्वर्या राय बच्चन: Latest ऐश्वर्या राय बच्चन News & Updates,ऐश्वर्या राय बच्चन Photos & Images, ऐश्वर्या राय बच्चन Videos | Maharashtra Times", "raw_content": "\nश्रमिक ट्रेनचा प्रवास 'या' व्यक्तींसाठी धोक्याचा; ...\nमुंबईत कोविड आयसीयू बेड्सची क्षमता संपली; ...\nमुंबई अग्निशमन दलातील ४१ जवान करोनाग्रस्त;...\nअबू आझमींच्या आंदोलनानंतर महिला वरिष्ठ पोल...\nकला, मनोरंजनचा धमाल आठवडा \n'सौर शहर' वसवणे कठिणच\nलडाखमध्ये आतपर्यंत घुसण्याचा चिनी सैनिकांचा डाव हो...\nपुलवामातील स्फोटकांनी भरलेली कार हिजबुलच्य...\nमोदी सरकार २.० : या निर्णयांनी गाजवलं पहिल...\n करोनाचे संकट नष्ट करण्यासाठी मंदिरा...\nया १३ शहरांनी संपूर्ण देशाची चिंता वाढवली\nनिर्बंधाचा अमेरिकेनेही विचार करावा; हाँगकाँग सरकार...\nडोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटला ट्विटरचा पु...\nनेपाळचे पंतप्रधान स्वतःच्याच देशात तोंडघशी...\nसीमा प्रश्नात तिसऱ्याची गरज नाही; चीनने अम...\nचीनसोबतचा वाद चिघळणार; अमेरिका घेणार 'हा' ...\nपोलिसांवर कृष्णवर्णीयाच्या हत्येचा आरोप; अ...\nतीन दिवसात सेन्सेक्सची १५०० अंकांची कमाई ; गुंतवणू...\nGDP वृद्धीला ब्रेक; 'करोना'पाठोपाठ अर्थव्य...\nकरोनामुळे अर्थव्यवस्थेचे मुख्य चाक चिखलात;...\nकरोनाचा धक्का; काल १२ तर आज १५ हजार जणांना...\nआता येणार खरे संकट; लॉकडाऊनमुळे निर्माण झा...\nसोने ७०५ रुपयांनी महागले; जाणून घ्या आजचा ...\nवकारने केले होते का 'त्या' क्लिपला लाईक, जाणून घ्य...\nचीनने करोना पसरवून काय साधले, सांगतोय हरभज...\nविश्वचषकाच्या अंतिम फेरीत धोनीने दुसऱ्यांद...\n...तर डिव्हिलियर्स ३६० म्हणून ओळखला गेला न...\nधोनी क्रिकेटचा डॉन आहे; पकडने अशक्य\nट्वेन्टी-२० विश्वचषक होणार रद्द\n... म्हणून अमिताभ आणि जया यांच्या लग्नात होते फक्त...\nगीतकार योगेश गौर यांचं वयाच्या ७७ व्या वर्...\nचार वर्षात तयार झाला 'हा' चित्रपट; ५ जूनला...\nजेव्हा सुश्मिता तिच्या प्रियकराची मुलाखत घ...\nअभिनेता सांगतोय लॉकडाउनमध्ये कसं रहायचं फि...\nविद्या बालननं केली 'नटखट' या शॉर्ट फिल्मची...\nशाळा १ जुलैला सुरू करण्याचा विचार; उपमुख्यमंत्री अ...\nCBSE: मार्क वाढवायच्या नावे फसवणूक; बोर्डा...\nव्यावसायिक अभ्यासक्रम शुल्क: मुंबई हायकोर्...\nसीए : जुलै परीक्षांच्या केंद्रात बदल करता ...\nअंतिम सत्र परीक्षा: मुख्यमंत्री करणार कुलग...\nSEBI Internship: सेबीत इंटर्नशीपची संधी\nमास्क, जरा हट के\nकरा कार्यक्षमता वाढवणारे व्यायाम\nमास्क, जरा हट के\nकरा कार्यक्षमता वाढवणारे व्यायाम\nवर्क फ्रॉम होम आणि स्वयंपाक\nवर्क फ्रॉम होमचा परिणाम\nएक आजोबा दवाखान्यात जातात\nवऱ्हाडी करोनाग्रस्त; नवं जोडपं लग..\nगावी जाण्यासाठी धारावीत श्रमिकांच..\nरेशन मिळत नसल्यानं महिलांचा ठिय्या\nकोविड सेंटर उभारलंय, पण वैद्यकिय ..\n५० दिवसांची मेहनत लॉकडाऊन ४.०मुळं..\nऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती; ..\nघर गाठण्यासाठी मजुरांची रेल्वे स्..\nऋषी कपूर अनंतात विलीन; मुलीला घेता आले नाही अंत्यदर्शन\nऋषी कपूर यांच्यावरचंदनवाडी स्मशानभूमीत विद्युत दाहिनीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. गेले दोन वर्ष ते कर्करोगाशी लढा देत होते.\nल��कडाऊननंतर ऐश्वर्याची होणार वेबवर एन्ट्री\nअभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन सध्या काय करतेय, असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे.\nHoli 2020: आराध्यासोबत ऐश्वर्याने साजरी केली होळी\nसोमवारी रात्री होळी खेळल्यानंतर तिने हा फोटो शेअर केला. या फोटोत दोघी माय- लेकी फार आनंदी दिसत आहेत. अमिताभ यांच्या घरी होळीचं आयोजन करण्यात आलं होतं.\nसंपवा ‘राजा बेटा सिंड्रोम’\n'मुली-महिलांवरील अत्याचारांच्या दुर्दैवी घटना रोखण्यासाठी आधी आपल्याकडचा 'राजा बेटा सिंड्रोम' संपवायला हवा', हे म्हणणं आहे फॅशन डिझायनर स्वप्नील ...\nदरवर्षी ऐश्वर्या रायमुळे व्हायरल होतो हा व्हिडिओ\nएकीकडे कलाकार अभिनयासोबत गाण्यातही आपलं नशिब आजमावत आहेत. तर ऐश्वर्या मात्र तिचं हे कौशल्य सर्वांपासून लपवत आहे. या व्हिडिओमध्ये ऐश्वर्या 'और प्यार हो गया' सिनेमातील 'मेरी सांसों में बसा है' गाणं गाताना दिसत आहे.\n​लिप कलरला मॅचिंग गरजेचे\nरितू नंदा यांच्या अंत्यसंस्कारांना पोहोचलं बॉलिवूड\nरितू नंदा यांच्या निधनाची बातमी कळताच बच्चन आणि कपूर कुटुंबिय अंत्यसंस्कारांसाठी तातडीने दिल्लीला रवाना झाले. दिल्लीत रितू नंदा यांच्या घराबाहेरचे काही फोटो समोर आले. यात अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी अंत्यसंस्कारांसाठी गेल्याचं दिसतं.\nआराध्याच्या बर्थडे पार्टीला अवतरलं बॉलिवूड\n​पती अभिषेक सोबत ऐश्वर्या\nऐश्वर्या रायला चित्रपटाविषयी उत्सुकता\nअभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन सध्या काय करतेय, असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे. खरं तर ‘जज्बा’ आणि ‘फन्ने खान’ हे चित्रपट केल्यानंतर ऐश्वर्या राय लगेचच पुढच्या चित्रपटांना सुरुवात करणार, असं बोललं जात होतं.\nअभिषेकने ऐश्वर्याला दिल्या अनोख्या पद्धतीने शुभेच्छा\nअभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आज १ नोव्हेंबरला आपला ४६ वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने तिचे चाहते तिला शुभेच्छा देत आहेत. पती अभिषेक बच्चन यानेही ऐश्वर्याला शुभेच्छा दिल्या. पण त्याचा अंदाज एकदम अनोखा होता.\n'या' प्रश्नाच्या उत्तरानं ऐश्वर्या बनली होती 'मिस वर्ल्ड'\nजगभरात होणाऱ्या ब्युटी स्पर्धेत विजेता होण्यासाठी केवळ सुंदर दिसणं पुरेसं नाही. तर त्या व्यक्तीची समज, त्याचे ज्ञान, त्याचा हजरजबाबीपणा पाहिला जातो. सुष्मिता सेन, ऐश्वर्या राय बच्चन, मानुषी छिल्लर यांच्यासह आदींनी क्लासिक उत्तर देऊन मिस वर्ल्ड बनवण्याची संधी साधली होती. आज ऐश्वर्या राय बच्चनचा वाढदिवस असून १९९४ साली एका प्रश्नाला खास उत्तर देऊन ती मिस वर्ल्ड बनली होती.\nबर्थडे स्पेशल: बॉलिवूडची 'ब्युटी क्वीन'\nमतदान कक्षच झाला सेल्फी पॉइंट\n'या' हॉलिवूडपटातील खलनायिकेसाठी ऐश्वर्या रायचा आवाज \nहॉलिवूडच्या चित्रपटांसाठी अनेक बॉलिवूड कलाकारांनी आपला आवाज दिला आहे. त्यात आता अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चनचा समावेश होणार आहे. 'मॅलेफिसन्ट - मिस्ट्रेस ऑफ एव्हील' या हॉलिवूडपटात ती प्रसिद्ध अभिनेत्री अँजलिना जोलीच्या भूमिकेसाठी आवाज देणार आहे.\nवीरू देवगण यांचे निधन\nम टा प्रतिनिधी, मुंबई हिंदी चित्रपटसृष्टीतील साहसदृश्य दिग्दर्शक वीरू देवगण यांचे प्रदीर्घ आजाराने उपचारादरम्यान सोमवारी निधन झाले...\nअभिनेता जॉन अब्राहमला दुखापतीनं दिली सुट्टी\nअभिनेता जॉन अब्राहमला त्याच्या आगामी चित्रपटाच्या सेटवर नुकतीच दुखापत झाल्याचं सूत्रांनी सांगितलं. एक हाणामारीचं दृश्य करताना जॉनला गंभीर अपघात झाला असून पुढचे काही आठवडे त्याला काम करता येणार नाही. दुखापतीनं सुट्टी दिल्याचं जॉननं चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितलं.\nबातम्यांपासून सोशल मीडियापर्यंत सगळीकडे कान महोत्सव सध्या चर्चेत आहे...\nLive: राज्याला मोठा दिलासा; २४ तासांत तब्बल ८३८१ रुग्ण करोनामुक्त\nशाळा १ जुलैला सुरू करण्याचा विचार; उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती\nवकारने केले होते का 'त्या' क्लिपला लाईक, जाणून घ्या सत्य...\nकरोनामुळे यंदा पायी आषाढवारी रद्द; हेलिकॉप्टरने पादुका पंढरीत नेणार\nGDP वृद्धीला ब्रेक; 'करोना'पाठोपाठ अर्थव्यवस्थेवर महामंदीचे संकट\nलडाखमध्ये आतपर्यंत घुसण्याचा चिनी सैनिकांचा डाव होता\nचीनने करोना पसरवून काय साधले, सांगतोय हरभजन सिंग\nगुंतवणूकदार मालामाल; सेन्सेक्सची ३ दिवसांत १५०० अंकांची कमाई\nउपमुख्यमंत्री म्हणतात, 'करोनाला घाबरण्याचे काहीच कारण नाही'\nकरोनामुळे अर्थव्यवस्थेचे मुख्य चाक चिखलात; मंदीने दरवाजा ठोठावला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.manogat.com/node/23906", "date_download": "2020-05-29T13:02:54Z", "digest": "sha1:GRPLZOMZIZMKSKRFP5VKFPY7MB2VPRTC", "length": 7283, "nlines": 100, "source_domain": "www.manogat.com", "title": "फोडणीची पोळी | मनोगत", "raw_content": "\nस्वगृह › पाककृती ›\nप्रेषक रोहिणी (बुध., २३/०१/२०१३ - १४:३७)\nपाव ते अर्धा कांदा बारीक चिरून\nहिरव्या मिरच्यांचे तुकडे ४-५\nलाल तिखट पाव चमचा,\nमीठ, साखर, चिरलेली कोथिंबीर, खवलेला ओळा नारळ\nपहिल्याप्रथम शिळी पोळी खूप बारीक करून घ्या. हाताने बारीक करता आली नाही तर मिक्सरमधून बारीक करून घ्या. मध्यम आचेवर कढई तापत ठेवा. ती पुरेशी तापली की त्यात जरूरीपुरते तेल घाला. तेल तापल्यावर त्यात मोहरी, हिंग, हळद टाकून फोडणी करा. नंतर त्यात हिरव्या मिरच्यांचे तुकडे , भाजलेले दाणे, चिरलेला कांदा घालून परता. त्यावर झाकण ठेवून एक वाफ द्या. २-४ मिनिटांनी झाकण काढा व परत परता म्हणजे कांदा व मिरच्या नीट शिजेल. नंतर त्यात बारीक केलेला पोळीचा कुस्करा घाला. नंतर त्यात लाल तिखट, चवीपुरते मीठ व थोडी साखर घाला, चिरलेली कोथिंबीर घाला. हे मिश्रण एकसारखे ढवळून घ्या म्हणजे सर्व पोळीला तिखट मीठ सारखे लागेल. खायला देताना त्यावर परत थोडी चिरलेली कोथिंबीर व खवलेला ओला नारळ घालून द्या. सोबत लिंबू हवे.\nप्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.\nप्रशासक प्रे. रोहिणी (बुध., २३/०१/२०१३ - १४:४१).\nदोन उपसूचना प्रे. हर्षल खगोल (गुरु., २४/०१/२०१३ - ०६:१७).\nफोडणीची पोळी प्रे. राजेंद्र देवी (गुरु., २४/०१/२०१३ - ०८:३०).\nखरे आहे प्रे. मराठीप्रेमी (गुरु., २४/०१/२०१३ - १०:४९).\nआईची आठवण आली प्रे. मोगॅम्बो (बुध., ३०/०१/२०१३ - १३:२५).\nशब्द.. प्रे. तात्या अभ्यंकर (शनि., १६/०३/२०१३ - १३:३६).\nग्रेट प्रे. लतापुष्पा (मंगळ., १९/०३/२०१३ - १५:५३).\nनक्की.. प्रे. तात्या अभ्यंकर (गुरु., २१/०३/२०१३ - १४:१५).\nctrl_t ने कुठेही बदला.\nपरवलीचा नवा शब्द मागवा\nह्यावेळी ५ सदस्य आणि ३४ पाहुणे आलेले आहेत.\nसध्या एकही आगामी कार्यक्रम नाही.\nआता मनोगतावर सर्व ठिकाणी लेखन करताना शुद्धलेखन चिकित्सेची सुविधा उपलब्ध आहे, तिचा लाभ घ्यावा.\nतुम्ही मराठीसाठी काय करता \nमराठी शब्द हवे आहेत - १३\n२०१३ च्या दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवण्याचे आवाहन\nमराठी माती - मराठी माणसं - मराठी मती - मराठी मानसं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/india-news/adr-report-says-bjp-income-rise-by-81-18-percent-congress-income-dips-by-14-percent/articleshow/63698693.cms", "date_download": "2020-05-29T15:08:22Z", "digest": "sha1:FHRQ4TQDX43KYBDL4JI765HDYSWXJOJ3", "length": 9652, "nlines": 89, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाई��� करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nभाजपची कमाई वाढली, काँग्रेसची घटली: रिपोर्ट\nगेल्या दोन वर्षांतील उत्पन्नाच्या बाबतीत सत्ताधारी भाजपनं काँग्रेसलाही मागं टाकलं आहे. 'एडीआर'च्या (Association of Democratic Reforms) अहवालानुसार २०१५-१६ आणि २०१६-१७ मध्ये भाजपचं उत्पन्न ८१.१८ टक्क्यांनी वाढलं आहे. तर काँग्रेसचं उत्पन्न १४ टक्क्यांनी घटलं आहे.\nगेल्या दोन वर्षांतील उत्पन्नाच्या बाबतीत सत्ताधारी भाजपनं काँग्रेसलाही मागं टाकलं आहे. 'एडीआर'च्या (Association of Democratic Reforms) अहवालानुसार २०१५-१६ आणि २०१६-१७ मध्ये भाजपचं उत्पन्न ८१.१८ टक्क्यांनी वाढलं आहे. तर काँग्रेसचं उत्पन्न १४ टक्क्यांनी घटलं आहे. एडीआरनं मंगळवारी हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यात भाजप आणि काँग्रेसचं उत्पन्न आणि खर्च याचा तपशील दिला आहे.\n२०१५-१६ आणि २०१६-१७ या आर्थिक वर्षात सात राजकीय पक्षांचं उत्पन्न आणि खर्चाचा तपशील दिला आहे. त्यात भाजप, काँग्रेससह कम्युनिस्ट पक्ष, बसप, माकप, भाकप आणि तृणमूल काँग्रेसचा समावेश आहे. भाजप आणि काँग्रेसनं निवडणूक आयोगाकडं सादर केलेले उत्पन्न आणि खर्चाच्या तपशीलाच्या आधारावर एडीआरनं हा अहवाल तयार केला आहे.\nअहवालानुसार, २०१५-१६ आणि २०१६-१७ या कालावधीत भाजपच्या उत्पन्नात ४६३.४१ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. तर काँग्रेसच्या कमाईत ३६.२० कोटींची घट झाली आहे. या कालावधीत भाजपच्या उत्पन्नात ५७०.८६ कोटी रुपयांवरून १०३४.२७ कोटी रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. तर काँग्रेसचे उत्पन्न २६१.५६ कोटी रुपये होते. ते २२५.३६ कोटी रुपये इतके आहे. २०१६-१७ मध्ये भाजपनं निवडणूकसंबंधी कार्यक्रमांवर ७१०.०५७ कोटी रुपये खर्च केले आहेत. तर काँग्रेसनं उत्पन्नापेक्षा अधिक म्हणजेच ३२१.६६ कोटी रुपये खर्च केले आहेत.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nस्थलांतरीत मजुरांची दैना न्यायालयालाही पाहवेना; सरकारला...\nपुलवामा: मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला, आयईडी भरले...\nदेशातील लॉकडाउन पूर्णपणे अपयशी ठरले: राहुल गांधींची मोद...\n अजित डोभालांनी मोदींना दिली बातमी...\nदारुनंतर तंबाखू-बीडीसाठीही नागरिकांच्या लांबच ल��ंब रांग...\nडॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याला पुन्हा निळा रंग\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nस्थलांतरितांसाठी धावली ठाण्याहून रेल्वे\nCBSE: मार्क वाढवायच्या नावे फसवणूक; बोर्डाने केले सावध\nकरोनामुळे पायी आषाढवारी रद्द; हेलिकॉप्टरने पादुका पंढरीत नेणार\n... म्हणून अमिताभ आणि जया यांच्या लग्नात होते फक्त पाच व-हाडी\nपुलवामातील स्फोटकांनी भरलेली कार हिजबुलच्या दहशतवाद्याची; भावाला अटक\nनिर्बंधाचा अमेरिकेनेही विचार करावा; हाँगकाँग सरकारचा इशारा\nप्रसिद्ध गीतकार योगेश गौर यांचं वयाच्या ७७ व्या वर्षी निधन\nमोदी सरकार २.० : या निर्णयांनी गाजवलं पहिलं वर्ष\n करोनाचे संकट नष्ट करण्यासाठी मंदिरात दिला नरबळी\nविद्या बालननं केली 'नटखट' या शॉर्ट फिल्मची निर्मिती\nडोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटला ट्विटरचा पुन्हा आक्षेप\nCBSE: मार्क वाढवायच्या नावे फसवणूक; बोर्डाने केले सावध\nप्रसिद्ध ज्योतिषी बेजन दारूवाला यांचे निधन; करोनामुळे मृत्यू", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/maharashtra/coronavirus-outbreak-in-maharashtra-52-and-60-year-old-covid19-patient-passes-away-at-punes-sassoon-hospital-117521.html", "date_download": "2020-05-29T13:27:27Z", "digest": "sha1:O3JGYUPTRMOPZQJVQL5UCMUENLHZEXY3", "length": 31086, "nlines": 232, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "Coronavirus Outbreak in Maharashtra: पुणे येथील ससून रुग्णालयात 2 कोरोना व्हायरस बाधित रुग्णांचा मृत्यू | 📰 LatestLY मराठी", "raw_content": "\nतमिळनाडू येथे आणखी 874 जणांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्याने आकडा 20,246 वर पोहचला; 29 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nशुक्रवार, मे 29, 2020\nतमिळनाडू येथे आणखी 874 जणांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्याने आकडा 20,246 वर पोहचला; 29 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nDoctor's Salary Increase: राज्यातील बॉण्डेड, कंत्राटी डॉक्टर्सच्या मानधनात मोठी वाढ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केला निर्णय\nराज्यातील अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत 30 मे रोजी निर्णय होण्याची शक्यता, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार विद्यापीठातील कुलगुरुंशी चर्चा\nCoronavirus मुळे मरण पावलेल्या लोकांसाठी स्पेनमध्ये 10 दिवसांचा दुखवटा सुरु; देशाच्या लोकशाही इतिहासातील सर्वात मोठा Mourning Period\nBe Positive: कोकणातील आंबा उत्पादकांनी Coronavirus संकटात शोधली संधी; तोडली दलालांची साखळी\nठाण्यातील भाजप नगरसेवक विलास कांबळे यांचा मृत्यू; हॉटेलमध्ये आढळला मृतदेह\nअक्��य बोऱ्हाडे मारहाण प्रकरणी विघ्नहर सहकारी साखर कारखाना अध्यक्ष सत्यशील शेरकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल\nपुणे: सहकारनगर पोलीस स्टेशन मधील कर्मचाऱ्याने COVID19 वर यशस्वी मात केल्याबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले अभिनंदन\nमुंबई: दीड महिन्याच्या बाळाची कोरोना विरुद्ध लढाई यशस्वी; ब्रेन हॅमरेज वर सुद्धा केली मात\nIND vs AUS 2020-21: क्रिकेट ऑस्ट्रेलियाने भारत दौर्‍याचे जाहीर केलेले वेळापत्रक अंतिम नाही, BCCI ने दिले महत्वाचे संकेत\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nDoctor's Salary Increase: राज्यातील बॉण्डेड, कंत्राटी डॉक्टर्सच्या मानधनात मोठी वाढ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केला निर्णय\nठाण्यातील भाजप नगरसेवक विलास कांबळे यांचा मृत्यू; हॉटेलमध्ये आढळला मृतदेह\nअक्षय बोऱ्हाडे मारहाण प्रकरणी विघ्नहर सहकारी साखर कारखाना अध्यक्ष सत्यशील शेरकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल\nपुणे: सहकारनगर पोलीस स्टेशन मधील कर्मचाऱ्याने COVID19 वर यशस्वी मात केल्याबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले अभिनंदन\nतमिळनाडू येथे आणखी 874 जणांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्याने आकडा 20,246 वर पोहचला; 29 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nछत्तीसगढ राज्याचे माजी मुख्यमंत्री अजीत जोगी यांचे निधन; 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास\nCoronavirus: गोव्यात लॉकडाऊन आणखी 15 दिवस वाढवण्यासह काही नियम शिथील करण्याची अमित शहा यांच्याकडे मागणी- मुख्यमंत्री प्रमोद सावंत\nMonsoon 2020: महाराष्ट्रात जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून दाखल होण्याचा अंदाज; 1 जून पर्यंत केरळमध्ये धडकणार\nCoronavirus मुळे मरण पावलेल्या लोकांसाठी स्पेनमध्ये 10 दिवसांचा दुखवटा सुरु; देशाच्या लोकशाही इतिहासातील सर्वात मोठा Mourning Period\nCoronavirus Updates: जगभरात कोरोनाबाधितांचा आकडा 5.7 मिलियन तर बळींचा आकडा 355,000 च्या पार\nNASA चं ऐतिहासिक SpaceX रॉकेट लॉन्चिग खराब वातावरणामुळे रद्द; 30 मे दिवशी पुन्हा केले जाणार प्रयत्न\nभारत-चीन संबंधावर डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विट; म्हणाले दोन्ही देशांमध्ये अमेरिका मध्यस्थी करण्यास तयार\niQOO 3 स्मार्टफोनवर ग्राहकांना मिळणार 3 रुपयांची सूट, जाणून घ्या फिचर्ससह नवी किंमत\nगुगल पे 'Nearby Spot' फिचर आता भारतातील 35 शहरांमध्ये उपलब्ध; जवळची अत्यावश्यक सेवांची दुकाने दाखवून करणार युजर्सची मदत\n घरातून काम करणाऱ्या कर्���चाऱ्यांना Google देणार 75 हजाराचा भत्ता; Work From Home करताना लॅपटॉप, फर्निचर विकत घेण्यासाठी मदत\nMitron App: आता TikTok ला विसरा, व्हिडिओ बनवण्यासाठी सादर आहे भारतीय 'मित्रों अ‍ॅप'; जाणून घ्या याच्या वापरासाठी Step-by-Step Guide (Video)\nOla Electric भारतात पुढच्या वर्षात लॉन्च करणार इलेक्ट्रिक टू-व्हिलर\nCoronavirus Effect: लॉकडाउन मुळे मारुति सुझुकी ला मोठा तोटा; एप्रिल महिन्यात एकाही गाडीची विक्री नाही\nबीएमडब्ल्यू इंडियाचे सीईओ रुद्रतेज सिंह यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; वयाच्या 46 वर्षी घेतला अखेरचा श्वास\nCoronavirus: लक्झरी वाहन निर्माता कंपनी Mercedes-Benz चा मोठा निर्णय; पुण्यात 1,500 बेड्सचे रुग्णालय बांधण्याची घोषणा\nIND vs AUS 2020-21: क्रिकेट ऑस्ट्रेलियाने भारत दौर्‍याचे जाहीर केलेले वेळापत्रक अंतिम नाही, BCCI ने दिले महत्वाचे संकेत\nवर्ल्ड कप 2011 फायनलमध्ये टॉसवरून झाला मोठा वाद, एमएस धोनीने दुसऱ्यांदा करण्याच्या मागणीचा कुमार संगकाराने सांगितला किस्सा\nकोरोना व्हायरस जगभरात पसरविण्यामागची चीनची मूळ योजना हरभजन सिंह याने केली उघकीस, ट्विटवरून लगावली फटकार\nICC ला पात्र लिहून क्रिकेट ऑस्ट्रेलियाने 2021 टी-20 वर्ल्ड कप आयोजित करण्याची केली विनंती, यामागील तर्क जाणून घ्या\n'त्या' वादग्रस्त व्हिडिओबाबत ISKON ने दाखल केली तक्रार; Shemaroo ने माफी मागत तोडले सुरलीन कौर व बलराज स्याल यांच्यासोबतचे व्यावसायिक संबंध\nDabangg Animated Version: लवकरच प्रदर्शित होणार सलमान खानच्या ‘दबंग’चे अ‍ॅनिमेटेड व्हर्जन; 'चुलबुल पांडे' दिसणार नव्या अवतारात\nAmitabh Bachchan Helps Migrants: सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या वतीने मजुरांना मूळगावी नेणाऱ्या 10 बस हाजी अली येथून उत्तर प्रदेश साठी रवाना (See Photos)\nनवाजुद्दीन सिद्दीकी ची पत्नी आलिया हिने घटस्फोटासह पोटगी म्हणून 30 कोटी रुपये आणि 4BHK फ्लॅटची केली मागणी\nराशीभविष्य 29 मे 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nVeer Savarkar Jayanti 2020 Wishes: विनायक दामोदर सावरकर यांच्या 137 व्या जयंती निमित्त Messages, HD Images, Wallpapers शेअर करून द्या विनम्र आदरांजली\nराशीभविष्य 28 मे 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nVeer Savarkar Jayanti 2020 Quotes: वीर सावरकर यांचे देशप्रेम, एकात्मता ते जीवनाकडे सकारत्मक बघायला शिकणारे क्रांतिकारक विचार\nFact Check: कार हिटमुळे हँड सॅनिटायझरचा स्फोट होतो गाडीमध्ये सॅनिटायझर ठेवणे कितीपत सुरक्षित गाडीमध्ये सॅनिटायझर ठेवणे कितीपत सुरक्षित\nManjeshwar Brothers: रुपेरी वाळूत ते आकाशी झेप घे रे पाखरा सह 'ही' गाणी गात नेटकऱ्यांना थक्क केलेल्या मंजेश्वर ब्रदर्स या चिमुकल्यांविषयी जाणून घ्या (Watch Video)\n: मुंबई शहरातही टोळधाड दाखल जुहू, विक्रोळीसह अनेक ठिकाणी टोळ दिसल्याचा दावा; फोटो सोशल मीडियावर व्हायरल\n' जाणून घ्या व्हायरल व्हिडिओ मागील सत्य\nभारत: कोरोना व्हायरस लाईव्ह मॅप\nउपचार सुरु असलेले एकूण रुग्ण\nCoronavirus Outbreak in Maharashtra: पुणे येथील ससून रुग्णालयात 2 कोरोना व्हायरस बाधित रुग्णांचा मृत्यू\nदेशासह महाराष्ट्र (Maharashtra) राज्यात थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसने (Coronavirus) पुणे (Pune) येथे आणखी दोन बळी घेतले आहेत. पुण्यातील कोरोना व्हायरस बाधित 52 वर्षीय रुग्णाचा ससून रुग्णालयात मृत्यू झाला आहे. यापूर्वी 3 एप्रिल रोजी ससून रुग्णालयात कोरोना पॉझिटीव्ह 60 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता. मृत्यू झालेल्या 52 वर्षीय रुग्णाला मधुमेहाचा आजार होता. तर 60 वर्षीय महिलेची पहिल्यांदा केलेली कोरोनाची चाचणी निगेटीव्ह आली होती. त्यानंतर पुन्हा चाचणी केल्यानंतर ती महिला कोरोना बाधित असल्याचे समोर आले आणि उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. गेल्या 24 तासात पुण्यातील हा दुसरा मृत्यू आहे. या मूत्यूसह पुण्यातील कोरोना व्हायरस बाधित बळींची संख्या 4 झाली आहे. कोरोनाग्रस्तांची सातत्याने वाढणारी संख्या यामुळे सरकार वैद्यकीय सुविधांकडे विशेष लक्ष देत आहे. राज्यातील 30 रुग्णालये कोरोनाग्रस्तांसाठी देण्यात आली आहेत. (महाराष्ट्रातील 30 शासकीय रुग्णालये कोरोना ग्रस्तांच्या उपचारासाठी घोषित, येथे पाहा यादी)\nकोरोना व्हायरसची संख्येत सातत्याने वाढ होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. 26 नव्या रुग्णांची भर पडल्याने राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा 661 वर पोहचला आहे. काल (4 एप्रिल) शनिवार 52 नवे रुग्ण समोर आले होते. तर देशातील कोरोना बाधितांचा आकडा 3374 वर पोहचला आहे.\nमहाराष्ट्र राज्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून येत असल्याने आरोग्य विभागाकडून अधिकाधिक लोकांच्या चाचण्या करण्यात येत आहेत. तसंच कोरोनाला आळा घालण्यासाठी विनाकारण घराबाहेर पडू नका असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून सातत्याने करण्यात येत आहे.\nCoranavirus in Maharashtra Corona In Maharashtra Coronavirus Coronavirus Death Pune कोरोना व्हायरस कोरोना व्हायरस बळी कोरोना व्��ायरस महाराष्ट्र पुणे पुणे ससून रुग्णालय\nतमिळनाडू येथे आणखी 874 जणांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्याने आकडा 20,246 वर पोहचला; 29 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nDoctor's Salary Increase: राज्यातील बॉण्डेड, कंत्राटी डॉक्टर्सच्या मानधनात मोठी वाढ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केला निर्णय\nCoronavirus मुळे मरण पावलेल्या लोकांसाठी स्पेनमध्ये 10 दिवसांचा दुखवटा सुरु; देशाच्या लोकशाही इतिहासातील सर्वात मोठा Mourning Period\nBe Positive: कोकणातील आंबा उत्पादकांनी Coronavirus संकटात शोधली संधी; तोडली दलालांची साखळी\nपुणे: सहकारनगर पोलीस स्टेशन मधील कर्मचाऱ्याने COVID19 वर यशस्वी मात केल्याबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले अभिनंदन\nमुंबई: दीड महिन्याच्या बाळाची कोरोना विरुद्ध लढाई यशस्वी; ब्रेन हॅमरेज वर सुद्धा केली मात\nCoronavirus: जनशक्तीच्या जोरावर करोना व्हायरस संकटावर मात करु - उपमुख्यमंत्री अजित पवार\nFact Check: कार हिटमुळे हँड सॅनिटायझरचा स्फोट होतो गाडीमध्ये सॅनिटायझर ठेवणे कितीपत सुरक्षित गाडीमध्ये सॅनिटायझर ठेवणे कितीपत सुरक्षित\nLocust Attack In Maharashtra: महाराष्ट्र राज्यात 50% टोळधाडीचा नाश – कृषीमंत्री दादा भुसे यांची माहिती\nCoronavirus In Maharashtra: महाराष्ट्रातील तुम्ही राहत असणाऱ्या जिल्ह्यात कोरोनाचे किती रुग्ण आहेत जाणून घ्या; राज्यातील कोरोनाबाधितांची जिल्ह्यानिहाय आकडेवारी\nऔरंगाबाद: साई रंगदाळ या 7वी मध्ये शिकणार्‍या विद्यार्थ्याने कोव्हिड योद्धांच्या मदतीसाठी बनवला रोबोट; औषधं, अन्न पोहचवण्यासाठी करणार मदत\nमहाराष्ट्र पोलिस खात्यामध्ये एकूण 2211 पोलिस कर्मचारी COVID 19 च्या विळख्यात; 24 तासांत 116 जणांना कोरोनाची बाधा\nकोविड-19 च्या वाढत्या संसर्गामुळे गरोदर महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनी गरजेशिवाय रेल्वे प्रवास टाळावा; रेल्वे मंत्रालयाचे आवाहन\nतमिळनाडू येथे आणखी 874 जणांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्याने आकडा 20,246 वर पोहचला; 29 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nDoctor's Salary Increase: राज्यातील बॉण्डेड, कंत्राटी डॉक्टर्सच्या मानधनात मोठी वाढ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केला निर्णय\nराज्यातील अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत 30 मे रोजी निर्णय होण्याची शक्यता, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार विद्यापीठातील कुलगुरुंशी चर्चा\nCoronavirus मुळे मरण पावलेल्���ा लोकांसाठी स्पेनमध्ये 10 दिवसांचा दुखवटा सुरु; देशाच्या लोकशाही इतिहासातील सर्वात मोठा Mourning Period\nBe Positive: कोकणातील आंबा उत्पादकांनी Coronavirus संकटात शोधली संधी; तोडली दलालांची साखळी\nठाण्यातील भाजप नगरसेवक विलास कांबळे यांचा मृत्यू; हॉटेलमध्ये आढळला मृतदेह\nLockdown 4 मध्ये आंतरराज्यीय प्रवास करण्यासाठी E-Pass मिळणार; serviceonline.gov.in/epass/ वर पहा कसा कराल अर्ज\nहापूस आंबा कसा ओळखला नैसर्गिकरित्या पिकलेले आणि कृत्रिमरित्या पिकवलेल्या आंब्यातील नेमका फरक काय नैसर्गिकरित्या पिकलेले आणि कृत्रिमरित्या पिकवलेल्या आंब्यातील नेमका फरक काय आंबे विकत घेताना पारखून पाहा ‘या’ गोष्टी\nपरदेशात अडकलेल्या महाराष्ट्रीय लोकांना मायदेशी सुखरूप आणण्यासाठी ठाकरे सरकारचा मदतीचा हात; ‘इथे’ ऑनलाईन माहिती देण्याचंं आवाहन\nप्लाझ्मा थेरपी म्हणजे नेमकं काय यामुळे COVID-19 रुग्णांना फायदा होईल यामुळे COVID-19 रुग्णांना फायदा होईल जाणून घ्या प्लाझ्मा थेरपीचे फायदे, इतिहास, उपचारपद्धती याबद्दल सविस्तर माहिती\nDoctor's Salary Increase: राज्यातील बॉण्डेड, कंत्राटी डॉक्टर्सच्या मानधनात मोठी वाढ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केला निर्णय\nराज्यातील अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत 30 मे रोजी निर्णय होण्याची शक्यता, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार विद्यापीठातील कुलगुरुंशी चर्चा\nठाण्यातील भाजप नगरसेवक विलास कांबळे यांचा मृत्यू; हॉटेलमध्ये आढळला मृतदेह\nअक्षय बोऱ्हाडे मारहाण प्रकरणी विघ्नहर सहकारी साखर कारखाना अध्यक्ष सत्यशील शेरकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/solapur/birth-mother-could-not-even-see-face-funeral-video-call-1/", "date_download": "2020-05-29T13:23:30Z", "digest": "sha1:HO3NCD5CQIK2B3CXXZHII4R3JEZ3KZH4", "length": 32569, "nlines": 442, "source_domain": "www.lokmat.com", "title": "जन्मदात्या मातेचा चेहराही पाहू शकल्या नाहीत; व्हिडिओ कॉलद्वारे अंत्यदर्शन..! - Marathi News | The birth mother could not even see the face; Funeral by video call ..! | Latest solapur News at Lokmat.com", "raw_content": "गुरुवार २८ मे २०२०\nपहिल्यांदाच विमानाने मजुरांची घरवापसी; १७७ प्रवासी झारखंडला रवाना\ncoronavirus: ...अन् देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना एकत्र आणलं\nवरळी, महालक्ष्मी कोरोना काळजी केंद्रात खाटांची वाढ; अतिदक्षता विभागात सुविधा\nCoronaVirus News: चेंबूरमध्ये कोरोनाची लागण झालेले एक हजार रुग्ण; बाधितांपैकी ७८ जणांचा मृत्यू\nया वर्षी मुंबई तुंबणार; डेडलाइन संपण्यास उरले चार दिवस\nनव्वदीच्या या प्रसिद्ध अभिनेत्रींमध्ये गेल्या काही वर्षांत झालाय प्रचंड बदल, फोटो पाहून बसेल धक्का\n'या' प्रसिद्ध अभिनेत्रीचे रस्ते अपघातात निधन, इंडस्ट्रीवर पसरली शोककळा\n मजुरांसाठी 'देवदूत' ठरलेल्या सोनू सूदने का मागितली मजुरांची माफी\nVideo: बॉयफ्रेंडसोबतचा वर्कआऊट व्हिडीओ शेअर करताना सुश्मिताने दिला रिलेशनशीपबाबत खास सल्ला\nऐश्वर्याचे रणबीरसोबतचे इंटिमेट सीन पाहून भडकल्या होत्या जया बच्चन, म्हणाल्या - लाज विकली वाटतं\nकेस कापताना आता अशी घेतली जातीये खबरदारी\nरेल्वेचा पुन्हा अनागोंदी कारभार\n१५ जूनपासून शाळा नाही शैक्षणिक वर्षं सुरू होणार\n10च्या विद्यार्थ्यांना 'असे' मिळणार भूगोलाचे गुण\nCoronavirus : वस्तू किंवा सरफेसला हात लावल्यावर कोरोना पसरण्याबाबत नवा खुलासा, वाचा काय सांगते नवीन गाईडलाइन...\n 'या' महिन्यात कोरोना विषाणूंची लस मिळणार; ३ देशात पहिल्या टप्प्यातील चाचणी यशस्वी\nनिकोटीनमुळे फक्त फुफ्फुसांचा नाही तर ९ प्रकारच्या कॅन्सरचा असू शकतो धोका; असा करा बचाव\nठाण्यातील २९४ पोलीस विलगीकरणानंतर पुन्हा डयूटीवर झाले रुजू\nCoronaVirus News: बालआरोग्याचीच नव्हे तर बालमनाचीही घेऊ काळजी\nनागपूरमध्ये ८ नव्या रुग्णांची भर, रुग्ण संख्या पोहोचली 454 वर.\n भारताविरुद्ध चीनने केली युद्धाची तयारी; सॅटेलाईट इमेजद्वारे मोठा खुलासा\nयवतमाळ : जिल्ह्यात विविध ठिकाणी संस्थात्मक विलगीकरण कक्षात भरती असलेल्या 43 नागरिकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.\n... 2 महिन्यांच्या बाळाला 22 हजारांना विकलं; कारण वाचून बसेल धक्का\nआयला सचिन... मास्टर ब्लास्टरनं शेअर केला वेस्ट इंडिजच्या दिग्गजाच्या मुलाचा फोटो अन्...\nछत्रपती उदयनराजे संतापले; राजकीय द्वेष अन् वैयक्तिक कारणास्तव ‘या’ प्रकारचे हल्ले करत असेल तर…\nअकोला : अकोल्यात आणखी एक कोरोनाबाधित आढळला; एकूण संख्या ५०८ वर\nअंजनगाव-परतवाडा मार्गावर अपघात, तिघांचा जागीच मृत्यू\nCoronaVirus News : ...म्हणून चिमुकल्यांना मास्क घालू नका; आरोग्य तज्ज्ञांनी दिला पालकांना सल्ला\nMS Dhoniची पत्नी भडकली; म्हणाली, लॉकडाऊनमुळे लोकांचं मानसिक स्वास्थ्य बिघडलंय\nकाश्मीर - पुलवामासारखा मोठा दहशतवादी हल्ला टळला; जवानांना वेळीच मिळाली IED नं भरलेली कार\nवर्धा : कोरोनाग्रस्तांची संख्या पो��चली १९ वर, एका महिलेचा मृत्यू.\nBad News : खेळाडूवर कोसळला दुःखाचा डोंगर; एक महिन्याच्या कन्येचं निधन\nनवी दिल्ली - गेल्या २४ तासांत कोरोनाचे ६५६६ नवे रुग्ण, १९४ जणांचा मृत्यू\nपुलवामासारख्या दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; जवानांनी वेळेत कारमधील IED केलं डिफ्यूज\nनागपूरमध्ये ८ नव्या रुग्णांची भर, रुग्ण संख्या पोहोचली 454 वर.\n भारताविरुद्ध चीनने केली युद्धाची तयारी; सॅटेलाईट इमेजद्वारे मोठा खुलासा\nयवतमाळ : जिल्ह्यात विविध ठिकाणी संस्थात्मक विलगीकरण कक्षात भरती असलेल्या 43 नागरिकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.\n... 2 महिन्यांच्या बाळाला 22 हजारांना विकलं; कारण वाचून बसेल धक्का\nआयला सचिन... मास्टर ब्लास्टरनं शेअर केला वेस्ट इंडिजच्या दिग्गजाच्या मुलाचा फोटो अन्...\nछत्रपती उदयनराजे संतापले; राजकीय द्वेष अन् वैयक्तिक कारणास्तव ‘या’ प्रकारचे हल्ले करत असेल तर…\nअकोला : अकोल्यात आणखी एक कोरोनाबाधित आढळला; एकूण संख्या ५०८ वर\nअंजनगाव-परतवाडा मार्गावर अपघात, तिघांचा जागीच मृत्यू\nCoronaVirus News : ...म्हणून चिमुकल्यांना मास्क घालू नका; आरोग्य तज्ज्ञांनी दिला पालकांना सल्ला\nMS Dhoniची पत्नी भडकली; म्हणाली, लॉकडाऊनमुळे लोकांचं मानसिक स्वास्थ्य बिघडलंय\nकाश्मीर - पुलवामासारखा मोठा दहशतवादी हल्ला टळला; जवानांना वेळीच मिळाली IED नं भरलेली कार\nवर्धा : कोरोनाग्रस्तांची संख्या पोहचली १९ वर, एका महिलेचा मृत्यू.\nBad News : खेळाडूवर कोसळला दुःखाचा डोंगर; एक महिन्याच्या कन्येचं निधन\nनवी दिल्ली - गेल्या २४ तासांत कोरोनाचे ६५६६ नवे रुग्ण, १९४ जणांचा मृत्यू\nपुलवामासारख्या दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; जवानांनी वेळेत कारमधील IED केलं डिफ्यूज\nAll post in लाइव न्यूज़\nजन्मदात्या मातेचा चेहराही पाहू शकल्या नाहीत; व्हिडिओ कॉलद्वारे अंत्यदर्शन.. - Marathi News | The birth mother could not even see the face; Funeral by video call ..\nजन्मदात्या मातेचा चेहराही पाहू शकल्या नाहीत; व्हिडिओ कॉलद्वारे अंत्यदर्शन..\nआईच्या अंत्ययात्रेत व्हिडीओ कॉन्फरन्सीव्दारे मुलींचा सहभाग; परवानगी काढण्यासाठी धावपळ...\nजन्मदात्या मातेचा चेहराही पाहू शकल्या नाहीत; व्हिडिओ कॉलद्वारे अंत्यदर्शन..\nसोलापूर : ‘ज्या आईने आम्हाला जन्म दिला, आमचे पालन पोशन केले, आम्हाला जगण्याचा मार्ग दाखवला, चांगले संस्कार घडवले, अनेक अडचणीतून मार्ग काढत चांगले शिक्षण दिले, पण आज आम��्यावर इतकी वाईट वेळ आली की शेवटच्या श्वासावेळी ही तिच्याजवळ आम्ही जाऊ शकलो नाही, असे म्हणत मुलींनी हंबरडा फोडला आणि आईच्या अंत्ययात्रेत व्हिडीओ कॉलव्दारे सहभागी झाले.\nसोलापूर महानगरपालिकेमधून वरिष्ठ सहाय्यक लिपीक पदावरून निवृत्त झालेल्या विजया शंकर पलवेंचा (वय ६५) यांचे मंगळवार ७ एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांना अर्चना, शामल, आरती असे तीन मुली आणि एक मुलगा सस्मित पलवेंचा आहेत. दहा वर्षापुर्वीच त्यांच्या पतीचे निधन झाले. यामुळे चारही मुलांचे पालनपोषनाची जबाबदारी त्यांच्यावर आली होती. ही जबाबदारी चांगल्या रितीने पार पाडत त्यांनी सर्व मुलांना उच्च शिक्षित केले. सर्व मुलांचे विवाहही झाले. यातील अर्चना यांचे सासर हे आंध्रप्रदेशात आहे तर शामल याचे सासर हे पुण्यात आहे़ आणि आरती यांचे सासर सोलापूरात आहे. मुलगा सस्मित आणि सुन आणि नातवंड हे त्यांच्यासोबत जुळे सोलापूरातील शिवगंगा नगर येथे राहत होते. गेल्या काही दिवसांपासून विजया आजारी होते. त्यांच्यावर औषध उपचार सुरू होता, मागील आठवड्याभरापासून त्यांची तब्येत खूूप खालावली. यामुळे मुलगा सस्मीत याबाबत आपल्या बहीणींना कल्पना दिली. पण सध्या कोरोनाचे सावट देशासह राज्यातही मोठ्या प्रमाणात असल्यामुळे लॉकडाऊन करण्यात आले आहे. यामुळे घरातुन बाहेर पडू शकत नाही, अशामुळे पुणे येथील आणि आंध्रप्रदेश येथील बहिणी हे आईची काळजी घेण्यासाठी येऊ शकले नाही, यामुळे दररोज ते फोन मधूनच विचारपुस करत होते. अशातच मंगळवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास विजया पलवेंचा यांची प्राणज्योत मावळली. ही बातमी जेव्हा सर्व बहिणींना कळाली तेव्हा मात्र त्यांनी हबरडाच फोडला आणि तेव्हापासून ते आईची अंत्ययात्रा होईपर्यत विडीओ कॉलव्दारे जन्मदात्या आईचे शेवटचे दर्शन घेत होते.\nघरात आईचे मृतदेह ठेवून अंत्ययात्रेच्या परवानगीसाठी धावपळ सध्या लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. यामुळे अंत्ययात्रेत ही सहभागी होणाºयांवर ही निर्बंध घालण्यात आले आहे, यामुळे सस्मित पलवेंचा यांना आपल्या आई गेल्याचे दु:ख पचवावे लागत होते, तर दुसरीकडे अंत्ययात्रेच्या परवानगीसाठी धावपळ करावी लागली.\nआईने अनेक लोकांचे भले केले होते. यामुळे घरात एखादे छोटे कार्यक्रम जरी घेतले तरी शेकडो लोक घरी येत होते, पण आज आई जाताना मात्र काहीच लोक आले होते, याच बरोबर आईचे गेल्याचे दुख तर खुप होते सोबतच मात्र परवानगी घेणे ही गरजेचे होते. ० यामुळे आईचे मृतदेह घरातच ठेवून परवानगी साठी जवळपास दोन तास आमचे गेले, आमच्या परंपरेनुसार आतापर्यंत अग्नी देण्यात येत होते, पण सध्याचा कालावधी बघून त्यांना मशिन मधून अग्नी देण्यात आले.\n'कोरोना' ची चिंता वाढली; पंढरपूर, अक्कलकोट, सांगोला, कुंभारीत आढळले रुग्ण\nपंढरपुरातील किलोमीटरचा परिसर सील; बाजातपेठ केली बंद\nधक्कादायक; उपरी, गोपाळपूर अन् पंढरपूर शहरात 'कोरोना' बाधित रुग्ण आढळले..\nसोलापुरातील श्राविक संस्थेच्या अध्यक्षा विद्युलताभून शहा यांचे निधन\nअफवा पसरवू नका; पंढरपूर तालुक्यातील त्या दोघांचा मृत्यू कोरोनामुळे झाला नाही...\nआता ‘लालपरी’ करणार मालवाहतूक; शेतीमाल वाहतुकीसाठी १०० बस तैनात...\nकोरोना संकट हाताळण्यात राज्य सरकार अपयशी ठरलंय, हा भाजपाचा आरोप पटतो का\nकेस कापताना आता अशी घेतली जातीये खबरदारी\n10च्या विद्यार्थ्यांना 'असे' मिळणार भूगोलाचे गुण\nरेल्वेचा पुन्हा अनागोंदी कारभार\n१५ जूनपासून शाळा नाही शैक्षणिक वर्षं सुरू होणार\nराज्यात राजकीय वादळाला सुरूवात \nराष्ट्रपती राजवटीची भीती अपयश लपवण्यासाठी \nश्रमिक एक्सप्रेसमध्ये श्रमिकांचेच हाल\nराजभवनातील गंजलेल्या तोफांमधून हल्ले काय होणार\nअशी कोरोनावाली ईद पुन्हा कधीही नको\nईदनिमित्त भाईजानची चाहत्यांना खास भेट\nCoronavirus : वस्तू किंवा सरफेसला हात लावल्यावर कोरोना पसरण्याबाबत नवा खुलासा, वाचा काय सांगते नवीन गाईडलाइन...\nक्षेत्रफळ, लोकसंख्या, अर्थव्यवस्था आणि सैन्यक्षमता; असं आहे भारत आणि चीनचं बलाबल...\n भारताविरुद्ध चीनने केली युद्धाची तयारी; सॅटेलाईट इमेजद्वारे मोठा खुलासा\nCoronaVirus News : ...म्हणून चिमुकल्यांना मास्क घालू नका; आरोग्य तज्ज्ञांनी दिला पालकांना सल्ला\n 6 फुटापर्यंतच्या सोशल डिस्टन्सिंगमध्येही कोरोनाचा धोका; इतकं ठेवा अंतर\nअभिनेत्री अमृता देशमुखच्या या हॉट अँड सेक्सी अदा पाहून म्हणाल- मार ही डालेंगे\nनव्वदीच्या या प्रसिद्ध अभिनेत्रींमध्ये गेल्या काही वर्षांत झालाय प्रचंड बदल, फोटो पाहून बसेल धक्का\nCoronaVirus News: लॉकडाऊनमध्ये वेगळीच खेळी; 'त्या' निर्णयामुळे भरणार मोदी सरकारची झोळी\n बलाढ्य चीनच्या साम्राज्याला अवघ्या २३ वर्षांच्या तरुणाने सुरुंग लावला; हॉंगकॉंग पेटले\n'ऑनलाईन अन् डिजिटल शिक्षण द्या, यंदाच्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात करा'\nCoronaVirus : अकोल्यात आणखी एक पॉझिटिव्ह; १०९ संदिग्धांचा अहवाल निगेटिव्ह\nविरोधामुळे अध्यक्षांनी सभागृहच सोडले\nरावेरमध्ये नळ पाणीपुरवठा योजनेचे गाऱ्हाणे कायम\nक्षेत्रफळ, लोकसंख्या, अर्थव्यवस्था आणि सैन्यक्षमता; असं आहे भारत आणि चीनचं बलाबल...\n भारताविरुद्ध चीनने केली युद्धाची तयारी; सॅटेलाईट इमेजद्वारे मोठा खुलासा\nछत्रपती उदयनराजे संतापले; राजकीय द्वेष अन् वैयक्तिक कारणास्तव ‘या’ प्रकारचे हल्ले करत असेल तर…\nपुलवामासारख्या दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; जवानांनी वेळेत कारमधील IED केलं डिफ्यूज\n भारताविरुद्ध चीनने केली युद्धाची तयारी; सॅटेलाईट इमेजद्वारे मोठा खुलासा\nक्षेत्रफळ, लोकसंख्या, अर्थव्यवस्था आणि सैन्यक्षमता; असं आहे भारत आणि चीनचं बलाबल...\n... 2 महिन्यांच्या बाळाला 22 हजारांना विकलं; कारण वाचून बसेल धक्का\nCoronaVirus News : ...म्हणून चिमुकल्यांना मास्क घालू नका; आरोग्य तज्ज्ञांनी दिला पालकांना सल्ला\nCoronaVirus News: देशातील लॉकडाउन आणखी १५ दिवस वाढण्याची चिन्हे\nCoronavirus: आरोग्य सेतू अ‍ॅपमधून १ लाख रुपये कमवण्याची संधी; फक्त करावं लागणार ‘हे’ काम\n 6 फुटापर्यंतच्या सोशल डिस्टन्सिंगमध्येही कोरोनाचा धोका; इतकं ठेवा अंतर\nकोरोनाग्रस्तांना बरे करण्यासाठी जगभरातील हजारो डॉक्टरांकडून दिले जातेय अर्सेनिक औषध\nजगभरातील कोरोना व्हायरस अपडेट्स", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/tag/yogi-government/", "date_download": "2020-05-29T14:02:29Z", "digest": "sha1:OWCZSLOEFH5NKBO4G2ISXPLJY7J5QF5B", "length": 30561, "nlines": 167, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "युपी: लहान मुलांच्या मिड-डे जेवणात मृत उंदीर; ९ मुलांची प्रकृती खालावली | युपी: लहान मुलांच्या मिड-डे जेवणात मृत उंदीर; ९ मुलांची प्रकृती खालावली | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nयंदाचा पालखी सोहळा पायी होणार नाही, पण इतर ३ पर्याय दिले लॉकडाउन: महाराष्ट्रातून गुजरातला जाणारा २४ टन तांदूळ पकडला कंत्राटी डॉक्टर आणि बंधपत्रित डॉक्टरांचं मानधन समान करण्याचा निर्णय गुजरातमधील रुग्णालयांच्या दुर्दशेवर ताशेरे ओढणाऱ्या न्यायाधीशांची बदली छत्तीसगडचे माजी मुख्य��ंत्री अजित जोगी यांचे प्रदीर्घ आजाराने निधन सीकेपी बँकेचा परवाना रद्द, खातेदारांची उच्च न्यायालयात धाव देवगड: महिलेचा मृत्यू झाल्यानंतर ८ दिवसांनी कोरोना पॉसिटीव्ह रिपोर्ट आला\nयुपी: लहान मुलांच्या मिड-डे जेवणात मृत उंदीर; ९ मुलांची प्रकृती खालावली\nमिड-डे मील घोटाळा प्रकरणात भारतीय जनता पक्ष शासित उत्तर प्रदेश पहिल्या क्रमांकावर आहे. अनेक वेळा मिड-डे जेवणामध्ये मुलांना केवळ मीठ आणि ब्रेड दिले जातात. तर अनेकदा एक लिटर दुधात बादलीभर पाणी मिसळून तब्बल ८१ मुलांना पिण्यास दिले जाते. मात्र आता जेवणाची गुणवत्ता विकोपाला गेल्याचं चित्र आहे, कारण मिड-डे जेवणात मृत उंदीर सापडल्याचं वृत्त आहे.\nभाजपच्या नेत्याने कमलेश तिवारी यांची हत्या केली; कमलेश यांच्या आईचा आरोप\nहिंदु समाज पक्षाचे नेते कमलेश तिवारी यांच्या हत्येप्रकरणी आता एक नवीन ट्विस्ट समोर आले आहे. कमलेश तिवारी यांच्या कुटुंबीयांनी भाजप नेत्यावर कट रचण्याचा आरोप केल्याने सर्वत्र खळबळ माजली आहे. राम जानकी मंदिर प्रकरणामुळे आपल्या मुलाला लक्ष्य करण्यात आले आहे असा खळबळजनक आरोप कमलेश तिवारीच्या आईने केला आहे. स्थानिक नेते शिवकुमार गुप्ता यांचे नाव घेत त्या म्हणाल्या की, ते माफिया असल्याने माझ्या मुलाच त्यांच्यासमोर काहीच चालू शकलं नाही. तत्पूर्वी, कमलेश तिवारी यांच्या मुलानेही एनआयएला घटनेची चौकशी करण्याचे आवाहन केले आणि सांगितले की आम्हाला प्रशासनावर विश्वास अजिबात नाही.\nदेशातील आर्थिक मंदी मुघल व इंग्रजांमुळे; मोदींनी परिवर्तन केलं: योगी आदित्यनाथ\nदेशात सध्या सर्वच बाजूंनी बेरोजगारी वाढत असताना सरकारसमोरील अडचणी देखील वाढताना दिसत आहेत. नोटबंदी आणि केंद्राच्या चुकीच्या धोरणांमुळे बेरोजगारीचा आकडा दिवसेंदिवस वाढतानाच दिसत आहे. मागील काही महिन्यांपासून देशात बेरोजगारी ऐतिहासिक आकडे गाठताना दिसत आहे. ऑटो, बांधकाम, टेक्सटाईल अशा मोठा रोजगार देणाऱ्या उद्योगांना घरघर लागलेली असताना आता त्यात शेअर बाजारातील शेअर खरेदी विक्री संबंधित कंपन्यांना सुद्धा मोठा फटका बसताना दिसत आहे.\nयुपी'मध्ये पावसामुळे १५ जणांचा मृत्यू तर १३३ इमारती कोसळल्या\nयुपी’मध्ये पावसाचा हाहाकार मजल्याचे दिसत आहे. कारण सलग तीन दिवस धोधो कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पू���्णपणे विस्कळीत झाल्याचे वृत्त आहे. राज्यातील तब्बल १४ जिल्ह्यांना या जोरदार पावसाचा तडाखा बसला आहे. जोरदार वादळी वारा आणि वीज कोसळल्यामुळे आतापर्यंत एकूण १५ जणांचा दर्दैवि मृत्यू झाला आहेत तर अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी तातडीने नजीकच्या इस्पितळात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर योग्यते उपचार सुरू आहेत.\n यूपीत पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; व्हिडिओ बनवून व्हायरल\nयूपीत कायदा-सुव्यवस्थेची अक्षरशः धिंडवडे उडाल्याचे चित्र असून राज्यात योगी राज आहे की जंगलराज असा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. स्त्रियांच्या सुरक्षेबद्दल योगी सरकारकडून अनेक दावे केले जातात पण राज्यात महिलांविरोधात घडणारे गुन्हे कमी होण्याऐवजी वाढतच असल्याचं चित्र अनेक घटनांवरून सिद्ध होत आहे. आता रामपूरमध्ये एका विवाहित महिलेवर सामूहिक बलात्काराची घटना घडली आहे.\nउन्मत्त भाजप खासदाराने पोलिसाच्या कानाखाली मारत, ठार मारण्याची धमकी दिली\nलोकसभा निवडणुकीनंतर मोदी सरकार बहुमताने सत्तेत पुन्हा विराजमान झाले आणि याच लोकसभा निवडणुकीत अनेकांची लॉटरी लागल्याने त्यातील काही खासदार डोक्यात सत्तेची हवा गेल्यासारखे वागत आहेत. तसाच काहीसा प्रकार उत्तर प्रदेशात घडलेला आहे. उत्तर प्रदेशातील धौरहरा मतदारसंघाच्या भाजप खासदार रेखा वर्मा यांनी एका पोलीस कर्मचाऱ्याला श्रीमुखात मारून जीवे मारण्याची धमकी दिली आहे. संबंधित पोलीस शिपायाचे नाव श्याम सिंग असून त्याने लखीमपूर खिरी येथील मोहम्मदी पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली आहे.\nVIDEO: 'बलात्काराचे वेगळे नेचर असते', भाजपा मंत्र्याचं संतापजनक विधान\nयूपीत सतत महिलांवर अत्याचार होत असल्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. त्यात भर म्हणजे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारमधील एका मंत्र्याने धक्कादायक विधान केल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. उपेंद्र तिवारी असे या भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्याचे नाव असून त्यांनी बलात्कार वेगवेगळ्या नेचरचा असतो, असे संतापजनक विधान केले आहे.\nटि्वटरने योगी आदित्यनाथ यांचे 'ते' वादग्रस्त टि्वट हटवले\nलोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ता संघर्षासाठी एकमेंकावर टीका करने चालू आहे. उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुस्लीम लीगवर वादग्रस्त व्यक्तव्य केले होते. यावर टि्वटरने कारवाई करत योगी आदित्यनाथ यांचे वादग्रस्त टि्वट वेबसाईटवरून कायमस्वरूपी हटवले आहे. यासोबतच इतर नेत्यांचेही ३४ टि्वट हटवले आहेत.\nभारतीय लष्कराला ‘मोदींची सेना’ म्हणणारेच देशद्रोही: माजी लष्करप्रमुख व भाजप नेते व्ही.के.सिंग\nभारतीय लष्कर ही ‘मोदी यांची सेना’ आहे, असे धक्कादायक वक्तव्य करणारे युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना माजी लष्करप्रमुख आणि सध्या केंद्रीय मंत्री असलेले जनरल व्ही.के.सिंग यांनी चांगलीच चपराक दिली आहे. भारतीय लष्कराला मोदींची सेना म्हणणे पूर्णपणे चुकीचे असून, अशाप्रकारे भारतीय सैन्याचा अपमान करणारेच देशद्रोही असल्याचे सिंग यांनी म्हटले आहे.\nसैन्य कुणाची खासगी शक्ती नाही; माजी नौदल प्रमुख ऍडमिरल एल. रामदास संतापले\nमाजी नौदल प्रमुख ऍडमिरल एल. रामदास यांनी युपीचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांना चांगलेच झाडाले आहे. देशाचं सैन्य कुणाची खासगी शक्ती नाही आणि त्याचा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नसल्याचे रामदास यांनी ध्यानात आणून दिले आहे. आदित्यनाथ यांनी एका सभेदरम्यान सैन्याचा उल्लेख “मोदीजी की सेना” असा उल्लेख करत सैन्याच्या राजकीय वापर करणाचा प्रयत्न केला होता. त्यावर संतापलेल्या माजी नौदल प्रमुखांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.\nकेजरीवाल सरकारचा अर्थसंकल्प 'आधुनिक शाळांचा' तर योगी सरकारचा 'गोशाळांचा'\nआज मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारचा तिसरा अर्थसंकल्प युपीच्या विधानसभेत सादर झाला. दरम्यान, लवकरच लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने योगी सरकारची मोठी कसोटी लागणार होती आणि त्यामुळे त्याला महत्व प्राप्त झाले आहे. युपीचे अर्थमंत्री राजेश अग्रवाल यांनी विधानसभेत अर्थसंकल्प मांडला.\nआज योगींची पश्चिम बंगालमध्ये सभा, वातावरण तापण्याची शक्यता\nपश्चिम बंगालमध्ये सीबीआय अधिकाऱ्यांना झालेल्या अटकेनंतर आधीच राजकीय वातावरण तापलेले असताना, आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पश्चिम बंगालमध्ये जनसभा घेणार असल्याचे वृत्त आहे. दरम्यान, आजच्या सभेसाठी ते झारखंडपर्यंत विमानमार्गाने जाणार आहेत.\nप्रियांका गांधी ब्रह्मास्त्र थेट वाराणसी आणि गोरखपूर'वर\nप्रियंका गांधी यांच्या अचानक सक्रिय राजकारणातील प्रवेशानंतर काँग���रेसमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. उत्तर प्रदेशात मोदी-शहा जोडीला पूर्ण हैराण करून सोडण्याची रणनीती आखली जाते आहे. त्यासाठी आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाच पराभूत करण्याची रणनीती आखण्यात येते आहे.\n#कुंभमेळा: प्रयागराजमध्ये कुंभमेळ्यात आग, योगी सरकारचे ढसाळ नियोजन सिद्ध\nउत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये कुंभमेळ्यात आज आग लागली आहे. दम्यान, उद्यापासून येथे कुंभमेळ्यास सुरुवात होत असून, आज इथल्या ढसाळ नियोजनातून सरकारी अनास्था आणि सुरक्षेबाबत योजलेले उपाय समोर आले आहेत.\nना खाऊंगा ना खाने दूंगा योगी सरकारमधील ३ मंत्र्यांच्या स्वीय सहायकांना लाच प्रकरणी अटक\nयूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारमधील ३ विद्यमान मंत्री निवडणुकीच्या तोंडावर राजकीय अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. कारण, एका खासगी टीवी वृत्तवाहिनीच्या स्टिंग ऑपरेशननंतर ३ मंत्र्यांच्या स्वीय सहायकांना अटक करण्यात आली आहे.\nआम्ही सांगतो त्या दिवशी व त्या ठकाणी लग्न सोहळे करायचे नाहीत: योगी सरकार\nयूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आता प्रयागराज येथील विवाह सोहळ्यांवरच अधिकृत बंदी आणली आहे. २०१९ मधील जानेवारी आणि मार्च महिन्यात होणाऱ्या विवाह सोहळ्यांना परवानगी देण्यात येणार नाही असे स्पष्ट सरकारी आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यामुळे या कालावधीत जर स्थानिक लोकांनी विवाह मुहूर्त काढला असेल तर तो बदलावा असे थेट आदेश आहेत. कारण, याच कालावधीत कुंभ मेळ्याचे आयोजन करण्यात येणार असल्याचे समजते. त्यासाठी योगी सरकारने तडकाफडकी आदेश जारी केले आहेत.\nउत्तर प्रदेशात भाजपला झटका, पोटनिवडणुकीत पराभूत\nउत्तर प्रदेशात २ जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपला आणि योगी सरकारला चांगलाच झटका बसला आहे. राज्यात तब्बल २९ वर्षांनी विक्रम रचला गेला.\nउत्तर प्रदेशात धार्मिक स्थळांवरचे लाऊड स्पीकर बंदी - योगी सरकार\nसर्वच धार्मिक स्थळांवर लावण्यात आलेले अनधिकृत लाऊड स्पीकर हटवण्याचा निर्णय योगी सरकार ने घेतला आहे. त्यासाठी या १५ जानेवारी ही अंतिम मुदत देण्यात आली आहे.\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्य��� योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nभारतातील कोरोनाचं वाढतं प्रमाण; WHO'चा भारताला लॉकडाऊनबाबत सल्ला\nकोरोना आपत्ती: ब्राझीलमध्ये मृतदेह दफन करायला जमीन अपुरी पडत आहे\nमारुती सुझुकीच्या प्लांटमध्ये एका कर्मचाऱ्याची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह; कंपनीत खळबळ\nगुजरातमधील रुग्णालयांची अवस्था अंधारकोठडीपेक्षा भीषण; गुजरात उच्च न्यायालयाकडून ताशेरे\nअमेरिका व चीन शीतयुद्धाच्या जवळ; चीनच्या परराष्ट्र मंत्र्याचं धक्कादायक विधान\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nअम्फान चक्रीवादळ : प. बंगालला १, ००० कोटींची तात्काळ मदत, पंतप्रधानांची घोषणा\nशहरातील आरोग्यसेवा कमी पडत असताना गाव-खेड्यातही कोरोनाचा संसर्ग वाढतोय\nमहाराष्ट्रात आज २२५० नवे रुग्ण; कोरोना रुग्णांचा आकडा ३९,२९७ वर\nशरद पवारांकडून मुंबईतील एमएमआरडीए मैदानातील क्वारंटाईन केंद्राची पाहणी\nडिजिटल शालेय शिक्षण, प्रत्येक इयत्तेसाठी वेगळं चॅनेल - केंद्रीय अर्थमंत्री\nबीडच्या कंटेन्मेंट झोनमध्ये भाजप आमदाराचा लोकांशी संवाद; गुन्हा दाखल\nप्रसिद्ध ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी यांचं कोरोनामुळे निधन\nराज्यासाठी आपण काय करतो, याचं आत्मपरीक्षण केल्यास ते हितावह ठरेल; फडणवीसांना टोला\nरुग्णालयातील बेड्सची माहिती मिळत नसल्याने कोरोनाबाधित त्रस्त...सविस्तर\nकोविड १९ डॅशबोर्ड मान्यतेसाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्री, गृहमंत्र्यांना महाराष्ट्रनामाची विनंती\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मा���डणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.idainik.com/2018/06/blog-post_280.html", "date_download": "2020-05-29T14:13:56Z", "digest": "sha1:QXM4PQL742X2IIPZTC7LRDWVYHEKO5PX", "length": 4484, "nlines": 32, "source_domain": "www.idainik.com", "title": "कौटुंबिक वादातून तिघांवर सशस्त्र हल्ला", "raw_content": "\nकौटुंबिक वादातून तिघांवर सशस्त्र हल्ला\nकराड : रमजान ईद सर्वत्र उत्साहात साजरी होत असताना येथील मुजावर कॉलनीत जुन्या कौटुंबिक वादातून सशस्त्र मारामारी झाली. यात तिघे जखमी झाले असून एकाची प्रकृती गंभीर आहे. या प्रकरणी नऊ जणांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारामारीत तलवार, लोखंडी पाईप, काठी, दगड यांचा वापर झाला. शनिवारी सायंकाळी चारच्या सुमारास हा प्रकार घडला. मन्सूर इस्माईल मुल्ला (रा. गुरुवार पेठ) यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे. यावरून सुलतान अमीर मुल्ला, इर्शाद फिरोज मुल्ला, हर्षद फिरोज मुल्ला, इम्रान अल्ताफ मुल्ला, इर्शाद अस्लम मुल्ला, बबलू अस्लम मुल्ला, सोयेल अमीर मुल्ला, तौफीक दिलावर मुल्ला, अमीर रहिमान हुसेन सर्व रा. मुजावर कॉलनी कराड. मुळ रा. कटापुरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारामारीत मन्सूर मुल्ला रा. मुजावर कॉलनी यांच्यासह त्यांचा भाचा जुबेर जहाँगीर आंबेकरी रा. गुरूवार पेठ व मोहसीन खुदबुद्दीन फकीर रा.मुजावर कॉलनी हे जखमी झाले आहेत. पैकी जुबेर आंबेकरी हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर कृष्णा रूग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.\nयाबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, मन्सूर यांचा मुलगा सद्दाम याने अख्तर रहेमान मुल्ला रा. मुजावर कॉलनी यांची मुलगी तनज्जीला हिच्याशी नऊ महिन्यापूर्वी प्रेमविवाह केला होता. त्याचा राग मनात धरून संशयित आरोपींनी तलावर, लोखंडी पाईप व लाकडी दांडक्याने मन्सूर मुल्ला यांच्यासह जुबेर व मोहसीन यांच्यावर हल्ला केला. सद्दाम हा तनज्जीला घेऊन मुजावर कॉलनीत नातेवाईकांना भेटण्यासाठी गेला असता हा हल्ला झाला. अधिक तपास उपनिरीक्षक एस.बी. खाडे करत आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://blog.dattaprabodhinee.org/2017/12/hinglajashtakam.html", "date_download": "2020-05-29T14:26:42Z", "digest": "sha1:KQMEQ2NM7VK7A6SKJQDDT6QN7WEFMHCA", "length": 14877, "nlines": 251, "source_domain": "blog.dattaprabodhinee.org", "title": "हिंगुलाज अष्टक", "raw_content": "\nप्रचंड दंड बाहु चंड योग निद्रा भैरवी\nभुजंग केश कुण्डलाय कंठला मनोहरी\nनिकंद काम क्रोध दैत्य असुर कल मर्दनी\nनमोस्तु मात हिंगुलाज निर्मला निरंजनी ॥1॥\nरक्त सिंह आसनी, सावधान शंकरी\nकुठार खडग खप्र धार कर दलन महेश्वरी\nनिशुम्भ शुम्भ रक्तबीज दैत्य तेज भंजनी\nनमोस्तु मात हिंगुलाज निर्मला निरंजनी ॥2॥\nजवाहर रत्न बेल केल सर्व कर्म लोलनी\nव्याल भाल चन्द्रकेतु पुष्प माल मेखली\nचंड मुंड गर्जनी सुनाद विन्ध्यवासिनी\nनमोस्तु मात हिंगुलाज निर्मला निरंजनी ॥3॥\nगजेन्द्र चाल काल धूमकेतु चाल लोचनी\nउदार नेत्र तिमिर नाश सुशोभ शेष शांकरी\nअनादि सिद्ध साध लोक सप्तद्वीप विराजनी\nनमोस्तु मात हिंगुलाज निर्मला निरंजनी ॥4॥\nशैल शिखर राजनी जोग जुगत कारिणी\nचंड मुंड चूर कर सहस्त्र भुजा धारिणी\nकराल केश भेष भूत अनन्त रूप दायिनी\nनमोस्तु मात हिंगुलाज निर्मला निरंजनी ॥5॥\nकलोल लोल लोचनी आनन्द कंद दायिनी\nहृदय कपाट खोलनी सुशेष शब्द भाषिणी\nधर्म कर्म जन्म जात भक्ति मुक्ति दायिनी\nनमोस्तु मात हिंगुलाज निर्मला निरंजनी ॥6॥\nअलोक लोक राजनी दिव्य देव वर दायिनी\nत्रिलिक शोक हारिणी सत्य वाक्य बोलनी\nआदि अन्त मध्य मात तेरो रूप सर्जनी\nनमोस्तु मात हिंगुलाज निर्मला निरंजनी ॥7॥\nकुबेर वरुण इन्द्रादि सिद्ध साध रंचनी\nअगम्य पंथ दर्श मात जन्म कष्ट हारिणी\nश्री रामचंद्र शरण मात अमर पद दायिनी\nनमोस्तु मात हिंगुलाज निर्मला निरंजनी ॥8॥\nश्री आद्यशंकाराचार्यविरचित हिंगलाजअष्टक संपुर्णम्\nश्री सद्गुरुचरर्णार्पणमस्तु l श्री स्वामी समर्थ महाराज की जय ll\nइष्ट कार्यसिद्धीसाठी संबंधित वरील अष्टक सिद्ध करण्याहेतुने आवश्यक असलेली विनियोग व गोपनीय अनुष्ठान पद्धती फक्त संस्थेच्या सक्रीय सभासदांसाठीच उपलब्ध आहे.\nसंपर्क : श्री. कुलदीप निकम\nFOR JOINING WITH US VISIT: दत्तप्रबोधिनी सभासदत्व माहीती\n १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ५. ���राशक्ती साधना म्हणजे काय ५. पराशक्ती साधना म्हणजे काय कशी सिद्ध करावी ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे \nलोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १\nसर्वाधिक लोकप्रिय विडिओ ही पुढील ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या.\nसंसारीक सुख समृद्धीहेतु अतिदुर्लभ व विशेष तोडगे व उपासना \nनित्य नामस्मरणे, भजने व जुनी भक्तीगीते MP3\n➤नुकसानदायक वास्तु दोष निवारण ➤पुरातन नकारात्मक अघोर बाधेवर उपाय\n➤देवारा शक्ती जागृतीकरण गुप्त माहीती ➤आराध्य दैवत साधना ( कार्यसिद्धीहेतु )\n➤3 दिवसीय पारायण कसे करावे ➤हरवलेले कुलदैवत पुन्हा प्राप्त करा\n➤विनाखर्च कायमस्वरुपी पितृदोष उपाय ➤आपला भाग्यांक ओळखा\n➤नोकरी मिळवण्यासाठी उपाय ➤नाम साधन मार्गदर्शन\n➤गुप्त व दुर्लभ आध्यात्मिक माहिती ➤श्री काळभैरव विशेष साधना\n➤श्री यंत्र लक्ष्मीवर्धक साधना ➤नामस्मरण प्रभुत्व येण्यासाठी\n➤विशेष वैयक्तिक साधना मार्गदर्शन ➤प्रश्नांचे तात्काळ निरसन\n➤उग्र साधना मार्गदर्शन ➤विशेष आत्मानुसंधान\n➤नादब्रम्ह साधना ➤नाम प्राणायाम\n➤खाजगी व गूप्त कार्यसिद्धी साधना ➤दत्तप्रबोधिनी लेखनात्मक संधी\nआध्यात्म : अध्ययन आत्म्याचे 3\nतंत्र मंत्र उपाय 5\nदत्तप्रबोधिनी आध्यात्मिक उपक्रम 11\nनवग्रह मंत्र साधना 9\nपारायण पाठ व नामस्मरण संबंधित 20\nयोग साधना विशेष 17\nलेखक विषेश आत्मबोध 11\nसंतांच्या दुर्लभ माहिती 31\nश्री स्वामी समर्थ भक्ती गीते mp3 Download\nशालेय विद्यार्थ्यांना अभ्यासात प्रभुत्व यावे यासाठी विशेष आध्यात्मिक बालसंस्कार\nकरणी बाधा कशी ओळखावी ; काळ्या विद्येवर नवनाथीय जालीम तोडगा \nनजर उतरवण्याचा अत्यंत जालीम तोडगा\nस्वस्तिक त्राटक - अर्थिक दारिद्रयाने त्रस्त असलेल्या साधकांसाठी - Works Quikly\nआर्थिक समस्या व आजारपणाचे कारण ठरलेल्या वास्तुदोषावर अत्यंत जालीम व सोपा तोडगा\nभगवान शंकराची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी शिवलीलामृत पोथीचे पारायण कसे करावे सोबत शक्तिशाली पुरातन काळभैरव पाठ... Must Read.\nनामस्मरण म्हणजे काय, आपल्या नामस्मरण ( Namsmaran ) वाणीचा आपल्या शरीरावर कसा प्रभाव पडतो....\nबाधित वास्तुसाठी सोपे घरगुती उपाय. - Works Quikly\nआध्यात्मिक ऊबंटू सामुहीक नामस्मरण\nFOR JOINING WITH US VISIT: दत्तप्रबोधिनी सभासदत्व माहीती\nआध्यात्म : अध्ययन आत्म���याचे\nपारायण पाठ व नामस्मरण संबंधित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/entertainment/entertainment-news/first-poster-of-priyanka-chopra-and-farhan-akhtar-starer-the-sky-is-pink-released/articleshow/71048334.cms", "date_download": "2020-05-29T14:34:28Z", "digest": "sha1:EYX63K4I37ZZDJNDY6ULNXH4B4VDKBWL", "length": 7105, "nlines": 87, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nप्रियांकानं केलं 'द स्काय इज पिंक'चं पोस्टर शेअर\nअभिनेत्री प्रियांका चोप्राने 'द स्काय इज पिंक' या तिच्या आगामी सिनेमाचं पहिलं पोस्टर शेअर केलं आहे. या सिनेमात प्रियांकासोबत फरहान अख्तर आणि जायरा वसीम यांच्याही भूमिका आहेत.\nअभिनेत्री प्रियांका चोप्राने 'द स्काय इज पिंक' या तिच्या आगामी सिनेमाचं पहिलं पोस्टर शेअर केलं आहे. या सिनेमात प्रियांकासोबत फरहान अख्तर आणि जायरा वसीम यांच्याही भूमिका आहेत. हा सिनेमा ११ ऑक्टोबरला प्रदर्शित होत आहे.\nया बहुप्रतीक्षित सिनेमाची एक झलक या पोस्टरच्या निमित्ताने पाहायला मिळाली आहे. टोरंटो फिल्म फेस्टीव्हलमधील या सिनेमाच्या प्रिमीअरच्या एक दिवस आधी सिनेमाचा पहिला अधिकृत लुक शेअर करण्यात आला. या पोस्टरमध्ये एक सुखी कुटुंब दिसतंय. पोस्टरमध्ये फरहान अख्तर, जायरा आणि रोहित दिसत आहेत. या सिनेमाचा ट्रेलर मंगळवारी लाँच होणार आहे.\nसोनाली बोसचा या सिनेमा दीर्घकाळ चर्चेत आहे. डिसेंबरमध्ये प्रियांका आणि निकचं लग्न झाल्याच्या ४ दिवस अगोदरपर्यंत प्रियांका या सिनेमाचं शूटिंग करत होती.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nघरी होमिओपॅथीच्या गोळ्या बनवून केलं मोफत वाटप; अभिनेताच...\nएक देश एक आवाज: एशियन पेंटची पीएम केअर फंडाला मदत...\nअभिजीत राजे म्हणजे गिरीश ओक यांच्या दुसऱ्या लग्नाची गोष...\nअभिनेते विक्रम गोखलेंनी अडीच कोटीचा भूखंड केला दान...\nविराट कोहलीने अनुष्काला घटस्फोट द्यावा, आमदार नंदकिशोर ...\nस्त्रीवाद म्हणजे ब्रा जाळून मिशा वाढवणे नाही: सोनम कपूरमहत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nकरण जोहरच्या गाण्याने मुलांची वाढली डोकेदुखी\nसोनाक्षीने आईसाठी घेतली मेहनत; दिलं स्पेशल गिफ्ट\nश्रमिक ट्रेनचा प्रवास 'या' व्यक्तींसाठी धोक्याचा; रेल्वेचं आवाहन\nसोने ७०५ रुपयांनी महागले; जाणून घ्या आजचा भाव\nचीनसोबतचा वाद चिघळणार; अमेरिका घेणार 'हा' निर्णय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/technology/isro-chairman-scientist-sivan-gets-apj-abdul-kalam-award/", "date_download": "2020-05-29T13:55:34Z", "digest": "sha1:RQ6XCWS4GTUPGBUQEVU23UR466JE4UQU", "length": 23801, "nlines": 152, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "‘इस्रो’चे अध्यक्ष के. सिवन यांचा डॉ. एपीजे अब्दुल कलाम पुरस्काराने सन्मान | 'इस्रो'चे अध्यक्ष के. सिवन यांचा डॉ. एपीजे अब्दुल कलाम पुरस्काराने सन्मान | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nयंदाचा पालखी सोहळा पायी होणार नाही, पण इतर ३ पर्याय दिले लॉकडाउन: महाराष्ट्रातून गुजरातला जाणारा २४ टन तांदूळ पकडला कंत्राटी डॉक्टर आणि बंधपत्रित डॉक्टरांचं मानधन समान करण्याचा निर्णय गुजरातमधील रुग्णालयांच्या दुर्दशेवर ताशेरे ओढणाऱ्या न्यायाधीशांची बदली छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांचे प्रदीर्घ आजाराने निधन सीकेपी बँकेचा परवाना रद्द, खातेदारांची उच्च न्यायालयात धाव देवगड: महिलेचा मृत्यू झाल्यानंतर ८ दिवसांनी कोरोना पॉसिटीव्ह रिपोर्ट आला\nMarathi News » Technology » ‘इस्रो’चे अध्यक्ष के. सिवन यांचा डॉ. एपीजे अब्दुल कलाम पुरस्काराने सन्मान\n'इस्रो'चे अध्यक्ष के. सिवन यांचा डॉ. एपीजे अब्दुल कलाम पुरस्काराने सन्मान\nमहाराष्ट्रनामा.कॉम | Updated: 10 महिन्यांपूर्वी | By आदित्य शिंदे\nनवी दिल्ली : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोने पाठवलेले चांद्रयान-2 मजल दरमजल करत चंद्राच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे. ‘इस्रो’चे अध्यक्ष के. सिवन यांचा ‘डॉ. एपीजे अब्दुल कलाम पुरस्कारा’ने सन्मान करण्यात आला आहे. तामिळनाडू सरकारने विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील भरीव योगदानासाठी सिवन यांचा गौरव केला आहे. चांद्रयान-2 या मोहिमेचं सिवन नेतृत्व करत आहेत. इस्रोचं अध्यक्षपद सांभाळणाऱ्या सिवन यांची कहाणी ही संघर्षमय आहे.\nविज्ञान क्षेत्रातील प्रगती, तसेच मानवी आणि विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना ‘डॉ. एपीजे अब्दुल कलाम पुरस्कारा’ने गौरवण्यात येते. तामिळनाडू सरकारच्यावतीने ताम���ळनाडूच्या रहिवासी असणाऱ्या व्यक्तींनाच हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. सुवर्ण पदक आणि पाच लाख रूपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.\nके सिवन यांचे बालपण अतिशय खडतर परिस्थितीत गेलं. त्यांनी तामिळनाडूतील एका सरकारी शाळेतून तामिळ भाषेतून आपलं शालेय शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण घेताना ते शेतात आपल्या वडिलांचीही मदत करत असत. याच कारणामुळे त्यांना आपल्या घराजवळच असलेल्या महाविद्यालयात प्रवेश घ्यावा लागला होता. त्यांनी गणित हा विषय घेऊन आपलं बीएससीचं शिक्षण पूर्ण केलं.\nमहत्वाची सूचना: आपण सरकारी नोकरीचा सराव महाराष्ट्रनामा न्यूज'वर ऑनलाईन करू शकता. त्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा आणि सुरु करा सरकारी नोकरीचा ऑनलाईन अभ्यास ऑनलाईन\nमागील बातमी पुढील बातमी\nइस्रोच्या कार्टोसॅट -2 सीरिज उपग्रहाने घेतलेली पहिली प्रतिमा\nइस्रोने १६ जानेवारी रोजी कार्टोसॅट -2 सीरिज उपग्रहाने घेतलेली पहिली प्रतिमा प्रकाशित केली आहे. काही दिवसांपूर्वीच इस्रोने आपल्या श्रीहरीकोटा स्पेसपोर्ट मधून कार्टोसॅट -2 सीरिज उपग्रह अंतराळात सोडला होता.\nइस्रोच्या या मोहीमेला हादरा, 'जीसॅट- ६ ए' उपग्रहाचा संपर्क तुटला\nइस्रोच्या महत्त्वाकांक्षी मोहीमेला रविवारी हादरा बसला आहे. ‘जीसॅट- ६ ए’ उपग्रहाच प्रक्षेपण केल्यानंतर ४८ तासांनंतर संपर्क तुटला आहे. तशी माहिती इस्त्रोनं आपल्या अधिकृत वेबसाईटवर दिली आहे.\nसीमेवर घुसखोरी रोखण्यासाठी इस्रो भारतीय लष्कराला मदत करणार, विशेष उपग्रह सोडणार\nभारत पाकिस्तानच्या सीमेवरुन होणारी दहशतवाद्यांची आणि पाकिस्तानी नागरिकांच्या घुसखोरी या नित्याच्या गोष्टी झाल्या आहेत. त्यामुळे लष्कराला सुद्धा अनेक मर्यादा येत आहेत. सीमेपलीकडून होणारी घुसखोरी रोखण्यासाठी भारतीय लष्कराचे सैनिक दिवस-रात्र सीमेवर जागता पहारा देतात, परंतु तरी घुसखोरीला रोखताना अनेक अडथळे येत आहेत.\nइस्त्रोची उतुंग भरारी, G-SAT-३१ उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण\nभारतीय अंतरिक्ष संशोधन संस्था अर्थात ISRO ने उपग्रहांचे प्रक्षेपण करणाऱ्या युरोपियन कंपनीच्या एका प्रक्षेपण यानाद्वारे देशाच्या नवीन संचार उपग्रहाचे प्रक्षेपण केले आहे. इस्रोने जीसॅट-31 या उपग्रहाचे आज मध्यरात्री २.३१ वाजता फ्रेंच गुयाना च्या स्पेसपोर्टवरून यशस्वी��ित्या अवकाशात झेपावले.\nइस्रोकडून सर्वात हलक्या उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण\nभारतीय अंतराळ संधोधन संस्थेनं अर्थात इस्रोने भारतासाठी अभिमानास्पद कामगिरी केली आहे. काल रात्री उशिरा आंध्र प्रदेशातल्या श्रीहरिकोटा अंतराळ केंद्रातून इस्रोनं जगातील वजनाने सर्वाधिक हलक्या उपग्रहाचं अवकाशात यशस्वी प्रक्षेपण केलं. काल रात्री ११ वाजून ३७ मिनिटांनी इस्रोनं मायक्रोसॅट-आर आणि कलामसॅटचं यशस्वी प्रक्षेपण केलं. दरम्यान, मायक्रोसॅट या उपग्रहामुळे भारतीय लष्कराला सर्वात मोठी मदत मिळणार आहे. तर कलामसॅट हा उपग्रह विद्यार्थ्यांनी बनवला आहे. PSLV- C ४४ च्या मदतीनं या दोन्ही उपग्रहांचं अवकाशात यशस्वी प्रक्षेपण केलं आहे.\nभारताचा सर्वात अवजड उपग्रह जी.सॅट-११ चं यशस्वी प्रक्षेपण, इंटरनेट स्पीडमध्ये क्रांती\nभारताचं सर्वात अवजड उपग्रह म्हणजेच जी.सॅट-११ चं आज अवकाशात यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं. तब्बल ५,८५४ वजन असणाऱ्या या उपग्रहाचं बुधवारी पहाटे युरोपिअन अवकाश केंद्र फ्रेंच गुएना येथून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं. दरम्यान, हा एक कम्युनिकेशन उपग्रह आहे, जो भारतातील इंटरनेटचा वेग वाढवण्यास मदत करेल आणि त्यामुळे देशातील इंटरनेट स्पीडमध्ये क्रांती होण्याची आशा आहे. विशेष म्हणजे हा उपग्रह इतका विशाल आहे की, प्रत्येक सोलार पॅनल ४ मीटरपेक्षा मोठा आहे, जो एका मोठ्या रुम एवढा असल्याचं वृत्त आहे.\nIFSC: २३ मार्च २०१८, सभागृहाला वेळ मारू उत्तर, प्रयत्न केलेच नाही\nVideo: संजूच्या ‘बाबा’ चित्रपटाचा ट्रेलर पाहिलात का\nVIDEO: पंढरपुरात उद्धव ठाकरेंनी राफेल घोटाळ्यावरून मोदींवर शंका उपस्थित केली होती\nअमळनेर येथे भाजप-शिवसेना युतीच्या मेळाव्यात झालेल्या राड्याची सुरुवात\nउद्धव ठाकरे भाजपला इतके का घाबरू लागलेत, जयंत पाटलांचा सवाल\nविषय एकच 'लष्कर', पण लष्करासमोर असताना व उद्योगपतींसोबत असताना\nआमदार नितेश राणेंचा अमोल कोल्हेंवर मोठा गौप्य स्फोट, का सोडली शिवसेना \nमोदींच्या गुजरातमध्ये काँग्रेसच्या सभेला मोठा जनसागर लोटला\nफडणवीसांची राज ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका, पण मोदींबद्दल काय विचार आहेत\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nभारतातील कोरोनाचं वाढतं प्रमाण; WHO'चा भारताला लॉकडाऊनबाबत सल्ला\nमारुती सुझुकीच्या प्लांटमध्ये एका कर्मचाऱ्याची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह; कंपनीत खळबळ\nकोरोना आपत्ती: ब्राझीलमध्ये मृतदेह दफन करायला जमीन अपुरी पडत आहे\nगुजरातमधील रुग्णालयांची अवस्था अंधारकोठडीपेक्षा भीषण; गुजरात उच्च न्यायालयाकडून ताशेरे\nअमेरिका व चीन शीतयुद्धाच्या जवळ; चीनच्या परराष्ट्र मंत्र्याचं धक्कादायक विधान\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nअम्फान चक्रीवादळ : प. बंगालला १, ००० कोटींची तात्काळ मदत, पंतप्रधानांची घोषणा\nशहरातील आरोग्यसेवा कमी पडत असताना गाव-खेड्यातही कोरोनाचा संसर्ग वाढतोय\nमहाराष्ट्रात आज २२५० नवे रुग्ण; कोरोना रुग्णांचा आकडा ३९,२९७ वर\nशरद पवारांकडून मुंबईतील एमएमआरडीए मैदानातील क्वारंटाईन केंद्राची पाहणी\nडिजिटल शालेय शिक्षण, प्रत्येक इयत्तेसाठी वेगळं चॅनेल - केंद्रीय अर्थमंत्री\nबीडच्या कंटेन्मेंट झोनमध्ये भाजप आमदाराचा लोकांशी संवाद; गुन्हा दाखल\nप्रसिद्ध ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी यांचं कोरोनामुळे निधन\nराज्यासाठी आपण काय करतो, याचं आत्मपरीक्षण केल्यास ते हितावह ठरेल; फडणवीसांना टोला\nरुग्णालयातील बेड्सची माहिती मिळत नसल्याने कोरोनाबाधित त्रस्त...सविस्तर\nकोविड १९ डॅशबोर्ड मान्यतेसाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्री, गृहमंत्र्यांना महाराष्ट्रनामाची विनंती\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://ayushdarpanmarathi.blogspot.com/2016/07/blog-post_47.html", "date_download": "2020-05-29T14:09:51Z", "digest": "sha1:DBZUWLMHITACEI7ODWFBSAF427BBWG6V", "length": 14032, "nlines": 179, "source_domain": "ayushdarpanmarathi.blogspot.com", "title": "आयुष दर्पण: ड्रिंक्स ची संस्कृती", "raw_content": "\nहा ब्लॉग मराठी लोकांसाठी असून, याची निर्मिती तथा संपादन आयुष दर्पण या स्वास्थ पत्रिका द्वारे केले जाते . आमचा उद्देश सामाजिक माहिती पोहोचविने असून आम्ही त्या साठीच कार्यरत आहोत . www.ayushdarpan.org\nआमचे दुसरे वेब साईट्स\nमराठी आयुष दर्पण WordPress\nआयुष दर्पण बातमी पत्र\nसलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला\nसलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला\nआजकाल आपल्याकडे विशेषतः शहरांत मद्यपानाची प्रवृत्ती ही वाढू लागली आहे. 'पार्टी कल्चर' हीच सध्या संस्कृती होऊ पाहत आल्याने मद्यपानाला 'ड्रिंक्स घेणे' असे सभ्य नाव आणि सन्मानाचा सामाजिक दर्जा आपण देऊ केला आहे. पुरुष असोत वा स्त्रिया; अगदी तरुणांमध्येही मद्यपान लक्षणीय प्रमाणात दिसून येत आहे.\nखरंतर मद्याचा इतिहास हा जुना आहे. आयुर्वेदात मद्याचे गुण-दोष वर्णन केलेले आहेत. (याविषयी स्वतंत्रपणे लिहीन.) आहारात मद्याचा वापर हा भारतीयांना काही नवीन नाही. असे असले तरी पूर्वीपासूनच आपल्याकडे स्त्रियांनी मद्यपान करणे प्रशस्त मानलेले नाही. यामागे 'पुरुषप्रधान संस्कृती' आहे असा कांगावा काहीजण करतात. शरीररचना आणि क्रियेच्या नजरेतून पाहिल्यास सत्य मात्र याहून भिन्न असल्याचे दिसते. पुरुषांच्या शरीरात सुमारे ६२% पाणी तर स्त्रियांच्या शरीरात ५२% पाणी असते. या पाण्याच्या कमी प्रमाणामुळेच स्त्रियांना पुरुषांच्या तुलनेत मद्यपानाचे दुष्परिणाम अधिक जाणवतात. याशिवाय स्त्री आणि पुरुष यांच्या शरीरातील उत्प्रेरके- संप्रेरके यांचे प्रमाण वेगवेगळे असल्यानेदेखील मद्यपानाचे दुष्परिणाम त्यांना अधिक जाणवतात.\nब्रिटिश मेडिकल जर्नलच्या निरीक्षणानुसार नियमित मद्यपान हे स्त्रियांमधील वंध्यत्वाला कारणीभूत ठरू शकते असे आढळले आहे. हे सर्व वाचून; पुरुषांनी सुटकेचा निःश्वास टाकू नये. मद्यपानाचे प��िणाम शुक्राणूंची संख्या आणि गुणवत्ता या दोहोंवरही होत असल्याने 'मूल होत नाही' अशी तक्रार असणाऱ्या जोडप्याने मद्यपानाचा त्याग करणे गरजेचे आहे.\n© वैद्य परीक्षित शेवडे; MD (Ayu.)\nLabels: आयुर्वेद, आरोग्य, आहार, स्वास्थ्य\nगर्भ संस्कार लेखन माला\nगर्भ संस्कार लेखन माला (26)\nमधुमेह आणि रक्त तपासणी\n'आयुर्वेदीय औषधांची कायदेशीर संज्ञा'\nदुधाचे मित्र व शत्रु\nखास पावसाळ्यासाठी आयुर्वेदीय पाककृती: 'मुदग यूष'\nआयुर्वेद की महती . . जहांगीर की जबानी \nकानात दडे, बहिरेपणा – आयुर्वेदाच्या चष्म्यातून\n*आयुमित्र* *शेतकरी असंसर्गजन्यव्याधी आणि आयुर्वेद* मित्रांनो, सध्या महाराष्ट्र, मध्यप्रदेश ह्या राज्यांमध्ये अन्नदात्याचे आंदोलन सुरू आह...\nविषबाधा. होम मिनिस्टर च्या कार्यक्रमातून घरोघरी पोहोंचलेल्या आदेश बांदेकर या प्रसिध्द अभिनेत्यास दुधी च्या रसातून विषबाध...\nपंचमहाभूत आणि आपले आरोग्य\nपंचमहाभूतांचे वर्णन मुख्यतः आयुर्वेद व आध्यत्मशास्त्र ह्यात आढळून येते. विश्वातील सर्व घटक हे पंचमहाभूतांनीच बनलेले आहे असे हे शास्रे...\nसुप्रजननासाठी गर्भिणी आहार अन्नात भवन्ति भूतानि | अन्नाद्वारे सर्व प्राणि मात्रांची निर्मिती व वाढ होते. अन्न हेच आपल्या अस्तित...\nनखदर्पण हातांवरील रेषांप्रमाणेच नखांवरुनही भविष्य जाणून घेता येते. अस म्हणतात कि चेहरा हा मनाचा आरसा असतो, तर नख हे मन व शरीर दोघांचेही प्...\nपित्त प्रकोपक आहार आने विहार केल्याने त्वचाश्रित भ्राजक पित्त प्रकोपित होते वायु सह मिसलून ते केसाची मुले (रोमकूप) ख़राब करते व केस गलु ला...\n॥ एकांगवीर रस ॥\n॥ एकांगवीर रस ॥ शुद्धगन्धं मृतं सूतं कांतं वंगं च नागकम्‌ ताम्रं चाभ्रं मृतं तीक्ष्णं नागरं मरिचं कणा ॥ सर्वमेकत्र संचूर्ण्यं भावयेच्च...\nआम्लपित्त / हायपर अ‍ॅसिडीटी\nआम्लपित्त / हायपर अ‍ॅसिडीटी आपल्या पचनसंस्थेत मुख, अन्ननलिका, जठर, लहान आतडे, मोठे आतडे इत्यादी अवयव आहेत. यापैकी जठराशी संबंधित असणारी...\nचांगल खा, चांगल दिसा \nचांगल खा, चांगल दिसा जैसा खाये अन्न वैसा होवे मन ही हिंदी म्हण आपण कधीना कधी ऐकली असेलच . पण आपण जसा आहार घेतो त्याचा प्रभाव आपल्या सौं...\nआपले लेख पाठविण्याकरिता कृपया word file मध्ये type करून खालील पत्त्यावर पाठवावीत\nलेखन प्रकाशित करण्याचे पूर्ण निर्णय संपादक घेतिल.\nलेखन कुणाचेही लेख चोरू�� पाठवलेले नसावे .\nआयुर्वेद , योग, आरोग्य, आहार , शेती, सामजिक विषय, पंचांग, या विषयावर आधारित असावे\nडॉ . सुशांत शशिकांत पाटील\nऔषधी गर्भसंस्कार उत्पादने व प्रचलित मासानुमासिक पाठ, एक तौलनिक अभ्यास \nऔषधी गर्भसंस्कार उत्पादने व प्रचलित मासानुमासिक पाठ, एक तौलनिक अभ्यास (फक्त वैद्यकीय व्यावसायिकांसाठी) तौलनिक अभ्यास (फक्त वैद्यकीय व्यावसायिकांसाठी) तौलनिक अभ्यास \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.idainik.com/2019/02/blog-post_467.html", "date_download": "2020-05-29T13:45:52Z", "digest": "sha1:FCNGPL7ZG4KITHG7XGA62VKVWIAALGMH", "length": 4743, "nlines": 33, "source_domain": "www.idainik.com", "title": "देशाचे सुरक्षा सल्लागार काय करत होते? ममता बॅनर्जींचा सवाल", "raw_content": "\nदेशाचे सुरक्षा सल्लागार काय करत होते\nकोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुलवामा हल्ल्याचा निषेध करत गुप्तचर यंत्रणांच्या अपयशामुळे हा प्रसंग ओढावल्याचं वक्तव्य केलं. देशात तीन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा घोषित करण्यात यावा अशी मागणीही त्यांनी केली. नेतेमंडळींच्या निधनानंतरच दुखवटा जाहीर केला जाणार का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.\nनवी दिल्लीहून परतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधतेवेळी त्यांनी हे वक्तव्य केलं. ’मी 72 तासांच्या राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात यावा अशी मागणी करत आहे. या बलिदानासाठी आणि निदान राष्ट्राच्या सन्मानासाठी हे पाऊल उचलण्यात यावं’, असं त्या म्हणाल्या. सरकार आणि इतर सर्व राजकीय पक्षांनी येत्या काही तासांसाठी त्यांची सर्व कामं थांबवत या हल्ल्याचा निषेध करण्याची मागणीही त्यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकार्पण केलेल्या ’वंदे भारत एक्स्प्रेस’चा कार्यक्रम पाहून आपली नाराजी झाल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.\nविरोधी पक्षातील कोणीच या प्रसंगी काहीही वक्तव्य करण्यास नकार दिला असून, आपण या प्रसंगाचं गांभीर्य आणि संवेदनशीलता जाणत असल्याचं म्हणत त्यांनी देशाच्या सुरक्षा सल्लागारांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केला. ’त्या वेळी नेमकं काय घडलं होतं हे जाणून घेण्याचा आम्हाला पूर्ण अधिकार आहे. कारण, तेव्हा देशाचे सुरक्षा सल्लागार नेमकं काय करत होते हल्ला होण्यापूर्वी काहीच कल्पना किंवा सुगावा त्यांना कसा लागला नाही हल्ला होण्यापूर्वी काहीच कल्पना किंवा सुगावा त्यांना कस�� लागला नाही इतके जनावान मारले गेलेच का इतके जनावान मारले गेलेच का असे अनेक प्रश्न उपस्थित करत त्यांनी सिरक्षा सल्लागारांवर निशाणा साधला. सध्याच्या घडीला झालेल्या हल्ल्याचं उत्तर दिलं गेलंच पाहिते असं म्हणत त्यांनी थेट शब्दांमध्ये या घटनेचा निषेध केला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/india-news/cabinet-approves-import-of-1-2-lakh-tonnes-onion/articleshow/72148707.cms", "date_download": "2020-05-29T14:55:44Z", "digest": "sha1:CY4WUOSS4JEY4Y37XG4OHL4H2J7CNALS", "length": 12928, "nlines": 105, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n१.२ लाख टन कांदा आयात करण्यास केंद्राची मंजुरी\nकांद्याचे भडकलेले दर लक्षात घेऊन हे दर नियंत्रणात आणण्यासाठी १.२ लाख टन कांदा आयात करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत कांद्याचे दर नियंत्रणात येऊन सामान्य नागरिकांना दिलासा मिळणार आहे.\nनवी दिल्ली : कांद्याचे भडकलेले दर लक्षात घेऊन हे दर नियंत्रणात आणण्यासाठी १.२ लाख टन कांदा आयात करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत कांद्याचे दर नियंत्रणात येऊन सामान्य नागरिकांना दिलासा मिळणार आहे.\nकेंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर कांदा आयातीच्या निर्णयाबाबत माहिती दिली. कांद्याचे दर गेल्या काही दिवसांपासून गगनाला भिडले आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांचं महिन्याचं बजेट कोलमडलं आहे. वाढती महागाई लक्षात घेऊन तसेच कांद्याचे दर नियंत्रणात आणण्यासाठीच केंद्र सरकारने कांद्याची आयात करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.\nलाल कांदा सहा हजाराच्या टप्प्यांत\nयाआधी १६ नोव्हेंबर रोजी केंद्रीय अन्न पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री रामविलास पासवान यांनी सरकारी कंपनी एमएमटीसीच्या माध्यमातून १ लाख टन कांदा आयात करण्यात येईल, असे सांगितले होते. मुख्य म्हणजे कांद्याचा तुटवडा भासू नये म्हणून सर्व प्रक्रिया सैल करण्यात आल्या आहेत. कांद्याच्या खासगी आयातीलाही मंजुरी देण्यात आली आहे.\nकांदा आयात केल्यास आंदोल��\nकांद्याचे दर सातत्याने वाढत आहेत. घाऊक बाजारात कांद्याचे दर प्रतिकिलो ६० रुपयांपर्यंत तर किरकोळ बाजारात हेच दर ८० रुपयांपर्यंत पोहचले आहेत. कांद्याच्या वाढत्या दरांवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारकडून अनेक पावले उचलण्यात आली. मात्र, त्यातून यश आले नाही. त्यामुळेच आता कांदा आयात करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे कळते.\nदरम्यान, महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात कांद्याचं उत्पादन घेतलं जातं. मात्र अवकाळी पावसामुळे कांद्याचं प्रचंड नुकसान झालं आहे. अन्य राज्यांतही हीच स्थिती आहे. २०१९-२० या खरीप हंगामात कांद्याचं उत्पादन २८ टक्क्यांनी घटलं आहे. त्यामुळेच कांदा संकट उद्भवलं आहे. त्यामुळेच कांदा सामान्यांच्या आवाक्यात आणण्याचे प्रयत्न सरकारी पातळीवर होत असून कांदा आयात करण्याबरोबरच कांदा निर्यातीवर निर्बंध घालण्यात आले आहेत व गोडाउनच्या मर्यादाही निश्चित करण्यात आल्या आहेत, असे सांगण्यात आले.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nस्थलांतरीत मजुरांची दैना न्यायालयालाही पाहवेना; सरकारला...\nपुलवामा: मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला, आयईडी भरले...\nदेशातील लॉकडाउन पूर्णपणे अपयशी ठरले: राहुल गांधींची मोद...\n अजित डोभालांनी मोदींना दिली बातमी...\nदारुनंतर तंबाखू-बीडीसाठीही नागरिकांच्या लांबच लांब रांग...\nदूरसंचार कंपन्यांना केंद्राचा दिलासामहत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nस्थलांतरितांसाठी धावली ठाण्याहून रेल्वे\nशाळा १ जुलैला सुरू करण्याचा विचार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती\nतीन दिवसात सेन्सेक्सची १५०० अंकांची कमाई ; गुंतवणूकदार मालामाल\n... म्हणून अमिताभ आणि जया यांच्या लग्नात होते फक्त पाच व-हाडी\nपुलवामातील स्फोटकांनी भरलेली कार हिजबुलच्या दहशतवाद्याची; भावाला अटक\nनिर्बंधाचा अमेरिकेनेही विचार करावा; हाँगकाँग सरकारचा इशारा\nप्रसिद्ध गीतकार योगेश गौर यांचं वयाच्या ७७ व्या वर्षी निधन\nमोदी सरकार २.० : या निर्णयांनी गाजवलं पहिलं वर्ष\n करोनाचे संकट नष्ट करण्यासाठी मंदिरात दिला नरबळी\nविद्या बालननं केली 'नटखट' या शॉर्ट फिल्मची निर्मिती\nडोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटला ट्���िटरचा पुन्हा आक्षेप\nशाळा १ जुलैला सुरू करण्याचा विचार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती\nCBSE: मार्क वाढवायच्या नावे फसवणूक; बोर्डाने केले सावध\nप्रसिद्ध ज्योतिषी बेजन दारूवाला यांचे निधन; करोनामुळे मृत्यू\n३ हजार रुपयांच्या डिस्काउंटवर मिळतोय हा जबरदस्त फोन, पाहा किंमत\nसकाळी रिकाम्या पोटी पाण्यासह कच्चे लसूण खा, या गंभीर आजारांचा धोका होईल कमी\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/video/business/markets-open-in-green-igl-everest-inds-south-ind-bank-up/videoshow/61031570.cms", "date_download": "2020-05-29T14:08:03Z", "digest": "sha1:5C3HNEQMAQTA23MSKUGRMAXU6CGN3BK6", "length": 7225, "nlines": 96, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nशेअर बाजार उसळी मारत उघडला\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nलॉकडाऊन आणि अर्थव्यवस्था: अर्थतज्ज्ञ डॉ. चंद्रहास देशपांडे यांच्याशी बातचित\nकर्जदारांसाठी मोठी बातमी; RBIने केली ही घोषणा\nविमान प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी\nमनरेगा, शिक्षण व आरोग्यासंदर्भात महत्त्वाच्या घोषणा\nशेतीच्या पायाभूत सुविधांसाठी १ लाख कोटींचं पॅकेज\nव्हिडीओ न्यूजवऱ्हाडी करोनाग्रस्त; नवं जोडपं लग्नानंतर क्वारंटाइन\nमनोरंजनजेव्हा सुश्मिता सेनच तिच्या प्रियकराची आणि मुलींची मुलाखत घेते\nमनोरंजन'बेबी' फेम अभिनेता सांगतोय लॉकडाउनमध्ये कसं रहायचं फिट\nव्हिडीओ न्यूजगावी जाण्यासाठी धारावीत श्रमिकांची मोठी रांग\nव्हिडीओ न्यूजकरोनायोद्धयांच्या मदतीसाठी विद्यार्थांने तयार केला रोबोट\nव्हिडीओ न्यूजरेशन मिळत नसल्यानं महिलांचा ठिय्या\nव्हिडीओ न्यूजकोविड सेंटर उभारलंय, पण वैद्यकिय कर्मचारीच नाहीत\nव्हिडीओ न्यूज५० दिवसांची मेहनत लॉकडाऊन ४.०मुळं वाया गेली\nव्हिडीओ न्यूजऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती; मेळघाटातील पाणीटंचाईचे वास्तव\nव्हिडीओ न्यूजघर गाठण्यासाठी मजुरांची रेल्वे स्थानकांवर गर्दी\nव्हिडीओ न���यूजकरोनाग्रस्त असल्याच्या भितीनं कुटुंबाला मारहाण\nभविष्यआजचं राशीभविष्य.. दिनांक २९ मे २०२०\nव्हिडीओ न्यूजमोदींशी बोललो, त्यांचा मूड चांगला नाही : डोनाल्ड ट्रम्प\nव्हिडीओ न्यूजदेशातील ३० समूहांचे करोनावर लस तयार करण्याचे प्रयत्न सुरू\nव्हिडीओ न्यूज...असा उधळला दहशतवाद्यांचा कट\nपोटपूजाआंबटगोड कैरी राइस रेसिपी\nव्हिडीओ न्यूजमजुरांना विमानानं घरी पाठवणारा दिलदार शेतकरी\nव्हिडीओ न्यूजजगभरात वाढतोय करोनाचा फैलाव, अमेरिकेत मृतांची संख्या लाखांवर\nमनोरंजनक्रांती रेडकर लपून ज्यूस पितेय\nहेल्थ'या' पेयाच्या सेवनाने करा करोना आणि डिहायड्रेशनवर मात..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/video/news/less-response-of-people-pm-narendra-modis-rally-at-nashik/videoshow/68990691.cms", "date_download": "2020-05-29T14:42:27Z", "digest": "sha1:CQTSZM5SLF5VVDM3KVGBJX74DQO53DD7", "length": 8192, "nlines": 100, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "नरेंद्र मोदी यांची नाशिकमध्ये सभा: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेतून लोक उठून गेले\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेतून लोक उठून गेले\nनाशिकमधील पिंपळगावात पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रचारसभा होती. सकाळी ९ वाजल्यापासून लोकांना सभास्थानी आणलं होतं. पंतप्रधानांचं भाषण सुरू होताच पाचव्या मिनिटाला लोक सभामंडपातून उठून जाऊ लागले.\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nआणखी व्हिडीओ व्हिडीओ न्यूज\nवऱ्हाडी करोनाग्रस्त; नवं जोडपं लग्नानंतर क्वारंटाइन\nगावी जाण्यासाठी धारावीत श्रमिकांची मोठी रांग\nकरोनायोद्धयांच्या मदतीसाठी विद्यार्थांने तयार केला रोबोट\nरेशन मिळत नसल्यानं महिलांचा ठिय्या\nकोविड सेंटर उभारलंय, पण वैद्यकिय कर्मचारीच नाहीत\nइतर व्हिडीओ व्हिडीओ न्यूज\nमुंबई: घरी जाण्यासाठी श्रमिकांची गर्दी...\nपगार नाही, आता जगायचं कसं\n५ वर्षाच्या चिमुकल्याचा एकट्यानं विमान प्रवास...\nव्हिडीओ न्यूजवऱ्हाडी करोनाग्रस्त; नवं जोडपं लग���नानंतर क्वारंटाइन\nमनोरंजनजेव्हा सुश्मिता सेनच तिच्या प्रियकराची आणि मुलींची मुलाखत घेते\nमनोरंजन'बेबी' फेम अभिनेता सांगतोय लॉकडाउनमध्ये कसं रहायचं फिट\nव्हिडीओ न्यूजगावी जाण्यासाठी धारावीत श्रमिकांची मोठी रांग\nव्हिडीओ न्यूजकरोनायोद्धयांच्या मदतीसाठी विद्यार्थांने तयार केला रोबोट\nव्हिडीओ न्यूजरेशन मिळत नसल्यानं महिलांचा ठिय्या\nव्हिडीओ न्यूजकोविड सेंटर उभारलंय, पण वैद्यकिय कर्मचारीच नाहीत\nव्हिडीओ न्यूज५० दिवसांची मेहनत लॉकडाऊन ४.०मुळं वाया गेली\nव्हिडीओ न्यूजऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती; मेळघाटातील पाणीटंचाईचे वास्तव\nव्हिडीओ न्यूजघर गाठण्यासाठी मजुरांची रेल्वे स्थानकांवर गर्दी\nव्हिडीओ न्यूजकरोनाग्रस्त असल्याच्या भितीनं कुटुंबाला मारहाण\nभविष्यआजचं राशीभविष्य.. दिनांक २९ मे २०२०\nव्हिडीओ न्यूजमोदींशी बोललो, त्यांचा मूड चांगला नाही : डोनाल्ड ट्रम्प\nव्हिडीओ न्यूजदेशातील ३० समूहांचे करोनावर लस तयार करण्याचे प्रयत्न सुरू\nव्हिडीओ न्यूज...असा उधळला दहशतवाद्यांचा कट\nपोटपूजाआंबटगोड कैरी राइस रेसिपी\nव्हिडीओ न्यूजमजुरांना विमानानं घरी पाठवणारा दिलदार शेतकरी\nव्हिडीओ न्यूजजगभरात वाढतोय करोनाचा फैलाव, अमेरिकेत मृतांची संख्या लाखांवर\nमनोरंजनक्रांती रेडकर लपून ज्यूस पितेय\nहेल्थ'या' पेयाच्या सेवनाने करा करोना आणि डिहायड्रेशनवर मात..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B7%E0%A4%AE%E0%A4%BE_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C", "date_download": "2020-05-29T14:36:47Z", "digest": "sha1:C7I6M5UWWX2D2CQH4F5E2OKNUXS3YXQ7", "length": 12742, "nlines": 189, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सुषमा स्वराज - विकिपीडिया", "raw_content": "\n२६ मे २०१४ – ३० मे २०१९\n१३ मे २००९ – २६ मे २०१४\n२१ डिसेंबर २००९ – २६ मे २०१४\n१३ ऑक्टोबर १९९८ – ३ डिसेंबर १९९८\n१४ फेब्रुवारी, १९५२ (1952-02-14) (वय: ६८)\nसुषमा स्वराज कौशल (जन्म : अंबाला, १४ फेब्रुवारी १९५२; मृत्यू : नवी दिल्ली, ६ ऑगस्ट २०१९) ह्या सर्वोच्च न्यायालयाच्या माजी वकील व भारतीय जनता पार्टीच्या एक वरिष्ठ नेत्या होत्या. त्या २६ मे २०१४ पासून ते २०१९पर्यंत भारताच्या पररा��्ट्र मंत्री होत्या; इंदिरा गांधीनंतर हे पद घेणाऱ्या त्या दुसऱ्या महिला होत्या. त्या संसदेच्या सदस्य म्हणून सात वेळा आणि विधानसभेच्या सदस्य म्हणून तीन वेळा निवडून आल्या होत्या. १९७७ मध्ये वयाच्या २५ व्या वर्षी त्या भारताच्या उत्तरेकडील राज्य असणाऱ्या हरियाणातील सर्वात तरुण कॅबिनेट मंत्री बनल्या. त्यांनी १३ ऑक्टोबर १९९८ पासून ३ डिसेंबर १९९८ पर्यंत दिल्लीच्या ५ व्या मुख्यमंत्री म्हणून काम केले होते. इ.स. १९९६ आणि इ.स. १९९८ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये त्या दिल्ली राज्यातील दक्षिण दिल्ली लोकसभा मतदारसंघातून तर इ.स. २००९ सालातील निवडणुकांमध्ये मध्य प्रदेश राज्यातील विदिशा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेल्या. त्या इ.स. २००० - २००९ या काळात राज्यसभेच्या सदस्या होत्या. त्यांनी अटलबिहारी वाजपेयी सरकारमध्ये माहिती आणि प्रसारणमंत्री, दूरसंचारमंत्री, आरोग्यमंत्री आणि संसदीय कार्यमंत्री ही मंत्रिपदे सांभाळली. त्या डिसेंबर इ.स. २००९ ते मे २०१४ दरम्यान लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या होत्या.\n२०१४ च्या भारतीय सार्वत्रिक निवडणुकीत त्या दुसऱ्यांदा मध्य प्रदेशातील विदिशा मतदारसंघातून ४,००,००० पेक्षा अधिक मतांच्या फरकाने जिंकून आल्या होत्या. २६ मे २०१४ रोजी केंद्रीय कॅबिनेटमध्ये ते परराष्ट्र मंत्री बनल्या. अमेरिकेतील प्रसिद्ध दैनिक वॉल स्ट्रीट जर्नलने स्वराज यांना भारताच्या 'आवडत्या राजकारणी' म्हणून निवडले.\n१ प्रारंभिक जीवन आणि शिक्षण\nप्रारंभिक जीवन आणि शिक्षण[संपादन]\nसुषमा स्वराज किंवा चिंकू स्वराज (पूर्वाश्रमीच्या शर्मा) यांचा जन्म १४ फेब्रुवारी १९५२ रोजी हरियाणातील अंबाला कॅन्टोन्मेंट येथे हरदेव शर्मा आणि श्रीमती लक्ष्मी देवी यांच्या पोटी झाला. त्यांचे वडील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक प्रमुख सदस्य होते. त्यांचे आई-वडील पाकिस्तानातील लाहोरच्या धरमपूर भागातून भारतात स्थायिक झाले आहेत. स्वराज यांचे शिक्षण अंबाला छावणीतील सनातन धर्म महाविद्यालयात झाले असून त्यांनी संस्कृत व राज्यशास्त्र हे विषय घेऊन पदवी प्राप्त केली. त्यांनी पंजाब विद्यापीठ, चंदीगड येथे कायद्याचा अभ्यास केला.\n१९७३ मध्ये, स्वराज यांनी भारताच्या सर्वोच्च न्यायालयात वकील म्हणून काम करण्यास सुरूवात केली.\n६ ऑगस्ट २०१९ रोजी सुषमा स्वर��ज यांना संध्याकाळी हृदयविकाराचा झटका आला आणि त्यानंतर त्यांना तातडीने दिल्लीच्या एम्स रुग्णालयात नेण्यात आले, तेथेच त्यांचा मृत्यू झाला.[१]\nइ.स. १९५२ मधील जन्म\n११ वी लोकसभा सदस्य\n१२ वी लोकसभा सदस्य\n१५ वी लोकसभा सदस्य\n१६ वी लोकसभा सदस्य\nभारतीय जनता पक्षातील राजकारणी\nभारतीय माहिती आणि प्रसारणमंत्री\nइ.स. २०१९ मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ एप्रिल २०२० रोजी १६:०५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://ramprahar.com/17721/", "date_download": "2020-05-29T13:21:16Z", "digest": "sha1:HKL5WR4APY6N4NJ7YB7PAT4DZP37HWSR", "length": 10294, "nlines": 120, "source_domain": "ramprahar.com", "title": "प्रवाशांसाठी खूशखबर! - RamPrahar - The Panvel Daily Paper", "raw_content": "\nमुंबई – नवी मुंबई\nपोलादपूरमध्ये अर्धा-पाऊण किलोचे पेरू\nरायगडात नवीन 87 विंधण विहिरी\nधूळ वाफेच्या पेरणीला सुरुवात\nमुरूडमध्ये पर्स चोरांना अटक\nकर्जतमधील पुलांची कामे प्रगतिपथावर\nआमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्या हस्ते गोरगरिबांना भाजपतर्फे अन्नदान\nरायगडात 56 रुग्ण वाढले; दोघांचा मृत्यू\nलोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर\nHome / महत्वाच्या बातम्या / देश-विदेश / प्रवाशांसाठी खूशखबर\nरेल्वेचे तिकीट आरक्षण सोपे; एचओजी प्रणालीचा वापर\nनवी दिल्ली ः वृत्तसंस्था\nआगामी काळात रेल्वेचे तिकीट आरक्षण अधिक सुलभ होणार आहे. ऑक्टोबर महिन्यापासून रेल्वेत आरक्षित जागेसाठी चार लाखांपेक्षा जास्त बर्थ सीट वाढणार आहेत. त्यासाठी रेल्वेकडून एक भन्नाट आयडिया लढविण्यात आली आहे. त्यानुसार रेल्वे डब्यातील लाइट आणि एअर कंडिशनरसाठी स्वतंत्रपणे जनरेटर डबा लावण्याची गरज भासणार नाही. केवळ इंजीनच्या माध्यमातून ही गरज र्पू्ण होणार आहे. देशातील रेल्वेचे जाळे भारतभर पसरले आहे. या रेल्वेतून दररोज कोट्यवधी भारतीय प्रवास करतात. जागेचे आरक्षण न मिळाल्याने कित्येकदा प्रवास उभ्याने किंवा जनरल डब्यातून करावा लागतो. त्यावर एक उपाय म्हणून रेल्वेने आणखी बर्थ सीट वाढविण्याचा नि��्णय घेतला आहे. त्यासाठी रेल्वेगाडीला लागणार्‍या विजेची निर्मित्ती दुसर्‍याच मार्गाने करण्यात येणार आहे. त्यामुळे गाडीला स्वतंत्र इंजीन लावण्याची गरज भासणार नाही. लिंक हाफमॅन बुश (एलएचबी) डबे असणार्‍या प्रत्येक गाडीत एक किंवा दोन जनरेटर बोगी लावण्यात येतात. या जनरेटर बोगीतून रेल्वेतील प्रवाशांच्या सोयीसाठी वीजपुरवठा केला जातो. त्यावर लाइट्स, एअर कंडिशनर आणि इतरही विजेची उपकरणे चालतात. एन्ड अँड जनरेशन (ईओजी) या नावाने यास ओळखले जाते, मात्र लवकरच जगभरात प्रसिद्ध हेड ऑन जनरेशन (एचओजी) प्रणालीचा वापर भारतीय रेल्वे करणार आहे. या तंत्रज्ञानानुसार रेल्वेगाडीच्या वरून जाणार्‍या विजेच्या तारांपासून रेल्वेतील डब्यासाठी वीज वापरली जाते. ऑक्टोबर 2019पासून भारतीय रेल्वेचे जवळपास 5000 डबे एचओजी प्रणालीनुसार सुरू होणार आहेत. त्यामुळे रेल्वेतील जनरेटर बोगी हटविण्यात येतील. त्याजागी अतिरिक्त डबे लावले जाऊन जवळपास चार लाख बर्थ सीटची संख्या वाढणार आहे. यासोबतच रेल्वेच्या इंधनावर होणारा वार्षिक सहा हजार कोटींचा खर्चही वाचणार आहे. दरम्यान, सध्या चाचणी परीक्षणसाठी शताब्दी एक्स्प्रेसमध्ये दोन जनरेटर बोगी लावण्यात येत असल्याचे रेल्वेच्या संबंधित एका अधिकार्‍याने सांगितले आहे.\nPrevious नोव्हाक जोकोविच विम्बल्डनच्या उपांत्य फेरीत\nNext श्रीवर्धन मतदारसंघातील मुंबईवासीयांचा मेळावा\nपोलादपूरमध्ये अर्धा-पाऊण किलोचे पेरू\nरायगडात नवीन 87 विंधण विहिरी\nधूळ वाफेच्या पेरणीला सुरुवात\nमुरूडमध्ये पर्स चोरांना अटक\nमुरूड : प्रतिनिधी – मोबाइल असलेली पर्स चोरल्याप्रकरणी दोन जणांना मुरूड पोलिसांनी अटक केली असून, …\nपोलादपूरमध्ये अर्धा-पाऊण किलोचे पेरू\nरायगडात नवीन 87 विंधण विहिरी\nधूळ वाफेच्या पेरणीला सुरुवात\nमुरूडमध्ये पर्स चोरांना अटक\nकर्जतमधील पुलांची कामे प्रगतिपथावर\nरायगड सुरक्षा मंडळात एक हजार सुरक्षा रक्षकांची होणार भरती\nकर्जतमध्ये राष्ट्रवादीच्या संवाद सभेचा फज्जा\nतटकरेंवर भरवसा नाही, नाईलाज म्हणून पाठिंबा\nरामशेठ ठाकूर राष्ट्रवादीत जाणार असल्याचे वृत्त निराधार आणि खोडसाळच\nखोपोलीत पिसाळलेल्या कुत्र्यांची दहशत कायम\nखारघर शहर नवीन कार्यकारणीचे मान्यवरांकडून अभिनंदन\n‘रयत’च्या केंद्राचे आज खारघरमध्ये उद्घाटन\nसुषमा स्वराज पंचत्वात विलीन\nटेरेसवरील गर्दीवरही आता ड्रोनची नजर\nपोलादपूरमध्ये अर्धा-पाऊण किलोचे पेरू\nरायगडात नवीन 87 विंधण विहिरी\nधूळ वाफेच्या पेरणीला सुरुवात\nमुरूडमध्ये पर्स चोरांना अटक\nकर्जतमधील पुलांची कामे प्रगतिपथावर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.manogat.com/node/13947", "date_download": "2020-05-29T14:05:32Z", "digest": "sha1:OYIW6X57ZOZ56ZJZMCLBCS752E3DMGI4", "length": 18092, "nlines": 189, "source_domain": "www.manogat.com", "title": "मराठी शब्द हवे आहेत - ११ | मनोगत", "raw_content": "\nमराठी शब्द हवे आहेत - ११\nप्रेषक चैत रे चैत (शुक्र., १३/०६/२००८ - ०७:१७)\nमराठी शब्द हवे आहेत\nमराठी शब्द हवे आहेत - २\nया शब्दाचा अर्थ काय\nमराठी शब्द हवे आहेत - ३\nमराठी शब्दकोष - शास्त्रीय\nमराठी शब्द हवे आहेत - ४\nया शब्दाचा अर्थ काय\nमराठी शब्द हवे आहेत - ५\nमराठी शब्द हवे आहेत-६\nया शब्दाचा अर्थ काय \nमराठी शब्द हवे आहेत - ६\nमराठी शब्द हवे आहेत-८\nमराठी शब्द हवे आहेत-९\nमराठी शब्द हवे आहेत-१०\nमराठी शब्द हवे आहेत - ११\nया शब्दाचा अर्थ काय\nमराठी शब्द हवे आहेत -१२\nमराठी शब्द हवे आहेत - १३\nमला 'काश' ह्या उर्दू (का फारसी) शब्दाला मराठी प्रतिशब्द मिळू शकेल काय) शब्दाला मराठी प्रतिशब्द मिळू शकेल काय मी बऱ्याच जणांना विचारलंय पण 'जर' (किंवा 'जर असं असतं तर') ह्याशिवाय दुसरा कोणताही शब्द मिळाला नाही. मला वाटतं की 'काश' ह्या शब्दाची छटा 'जर' ह्या शब्दाला नाहीये...\nत्याप्रमाणेच, क्लिप्बोर्ड (किंवा clipboard) ह्या कंप्युटरजगतात अनेकदा वापरल्या जाणाऱ्या शब्दाला काही प्रतिशब्द आहे का (जिथे आपण काही गोष्टी 'कॉपी' करून ठेवू शकतो आणि नंतर गरज पडेल तसे तिथून घेऊन दुसरीकडे 'पेस्ट' करू शकतो.)\nमला 'टाचणपट' असा एक शब्द सुचला आहे. कसा वाटतो ते कळवावे.\nटाचणपट प्रे. महेश (शुक्र., १३/०६/२००८ - १०:४५).\n प्रे. सन्जोप राव (शनि., १४/०६/२००८ - ०१:४२).\nकंपनी प्रे. इस्वास (सोम., १६/०६/२००८ - ०८:०२).\nकंपनी प्रे. आजानुकर्ण (सोम., १६/०६/२००८ - ०८:१०).\nसहमत प्रे. चित्त (सोम., १६/०६/२००८ - ०९:२६).\nकंपनी(इंफोसिस) ला मराठी शब्द काय प्रे. प्रथम येथे (सोम., १६/०६/२००८ - ११:५३).\nमहसूल खात्याचे कार्यालय प्रे. शुद्ध मराठी (सोम., १६/०६/२००८ - १५:४२).\nवृत्तपत्राचीही कचेरी असते ना प्रे. चित्त (बुध., १८/०६/२००८ - १५:५७).\nअगदी बरोबर प्रे. शुद्ध मराठी (सोम., २३/०६/२००८ - १७:१९).\nव्हायब्रंट प्रे. मनोजय (सोम., १६/०६/२००८ - १६:५५).\nमुसमुसता/ती/ते उसळता/ती/ते सळसळता/ती/ते प्रे. महेश (सोम., १६/०६/२००८ - १७:४१).\nसळसळता प्रे. प्रथम येथे (मंगळ., १७/०६/२००८ - १३:१०).\nचिअर्स -चिअर-अप प्रे. हेमंत पाटील (मंगळ., १७/०६/२००८ - ११:२८).\nमनस्वी आणि मानिनी प्रे. रोहिणी (मंगळ., १७/०६/२००८ - १४:०१).\nमनस्वी आणि मानिनी प्रे. प्रथम येथे (बुध., १८/०६/२००८ - ०५:०३).\n'आजतागायतपणा' प्रे. चित्त (बुध., १८/०६/२००८ - १०:५८).\n'हेडर' आणि 'फुटर'साठी प्रतिशब्द प्रे. चित्त (रवि., २२/०६/२००८ - १८:५१).\nमथळा/तळवा प्रे. महेश (रवि., २२/०६/२००८ - १९:५३).\nहेडिंगसाठी मथळा प्रे. चित्त (सोम., २३/०६/२००८ - ०५:३५).\n प्रे. शुद्ध मराठी (सोम., २३/०६/२००८ - १७:३५).\nहेडर आणि हेडींगमधला फरक प्रे. प्रियाली (सोम., २३/०६/२००८ - १७:४६).\nशीर्षाभिधान आणि पदाभिधान प्रे. महेश (सोम., २३/०६/२००८ - १८:००).\nमथळा आणि.. प्रे. शुद्ध मराठी (शुक्र., २७/०६/२००८ - १५:१०).\nसंगणकीय परिभाषेतला 'रिमाइंडर' प्रे. चित्त (सोम., २३/०६/२००८ - २१:२१).\nस्मरणपत्र आणि पट्टी प्रे. महेश (सोम., २३/०६/२००८ - १७:३९).\nतळपाय आणि मस्तक प्रे. चित्त (शुक्र., २७/०६/२००८ - १९:३९).\nरिंगटोन प्रे. खादाड बोका (सोम., २३/०६/२००८ - ०४:००).\nखादाड बोका, धन्यवाद प्रे. मंदार मोडक (गुरु., १९/०६/२००८ - १२:०९).\nचूकीचा शब्द प्रे. सतीश रावले (सोम., २३/०६/२००८ - १८:००).\nगुंजारव प्रे. महेश (सोम., २३/०६/२००८ - १८:२३).\nमस्त शब्द आहे प्रे. चित्त (सोम., २३/०६/२००८ - २१:२२).\nगुंजारव प्रे. शुद्ध मराठी (शुक्र., २७/०६/२००८ - १५:०१).\nमस्तच वाटला कानांना प्रे. माधव कुळकर्णी (रवि., २९/०६/२००८ - १४:०९).\nभ्रमराचा गुंजारव प्रे. चित्त (सोम., ३०/०६/२००८ - १०:३७).\nह्या प्रे. चैत रे चैत (बुध., ०२/०७/२००८ - ०९:१०).\nस्ट्रमर आणि ड्रमरसाठी प्रतिशब्द प्रे. चित्त (बुध., ०२/०७/२००८ - ०९:३५).\nस्ट्रमर आणि ड्रमर प्रे. शुद्ध मराठी (बुध., ०२/०७/२००८ - १०:२८).\nस्ट्रमरसाठी तुणतुण्या का नाही प्रे. चित्त (बुध., ०२/०७/२००८ - १०:४५).\nछेडव्या आणि बडव्या प्रे. महेश (बुध., ०२/०७/२००८ - ११:०६).\nकाश प्रे. शुद्ध मराठी (रवि., २९/०६/२००८ - ०६:५३).\nबरोबर प्रे. चैत रे चैत (सोम., ३०/०६/२००८ - १०:५२).\nडोंबलाची नजाकत प्रे. गजानन गंजीवाले (सोम., ३०/०६/२००८ - १७:०६).\nव्वा प्रे. चैत रे चैत (बुध., ०२/०७/२००८ - ०९:१३).\nनाहीतर आम्ही.. प्रे. शुद्ध मराठी (बुध., ०२/०७/२००८ - १०:३२).\nशब्दांची यादी..... प्रे. माधव कुळकर्णी (रवि., २९/०६/२००८ - १४:२६).\nसहमत तसेच.. प्रे. संत सौरभ (रवि., २९/०६/२००८ - १५:२३).\nमोटिव्हेशन आणि ऍटिट्यूड प्रे. सोहम पूर्णपात्रे (सोम., ३०/०६/२००�� - ११:१३).\nप्रावर्तन प्रे. शुद्ध मराठी (सोम., ३०/०६/२००८ - १८:००).\n'प्रवृत्त करणे' नकारात्मकदेखील प्रे. चित्त (मंगळ., ०१/०७/२००८ - ०८:१०).\nउद्युक्त प्रे. वरदा (मंगळ., ०१/०७/२००८ - १७:२८).\nउद्युक्त प्रे. मीरा फाटक (बुध., ०२/०७/२००८ - ०५:०५).\nस्लँग प्रे. मिलिंद फणसे (बुध., ०२/०७/२००८ - ०८:३०).\nसहमत आहे प्रे. चक्रपाणि (बुध., ०२/०७/२००८ - १८:०६).\nप्रावर्तन व प्रवर्तन प्रे. चित्त (मंगळ., ०१/०७/२००८ - ०८:५२).\nप्रवर्तन प्रे. वरदा (मंगळ., ०१/०७/२००८ - १७:२४).\nप्रावर्तन प्रे. शुद्ध मराठी (बुध., ०२/०७/२००८ - १०:१३).\n'डायरेक्टरेट ऑफ़ एन्‌फोर्समंट' प्रे. चित्त (बुध., ०२/०७/२००८ - १०:२९).\nफरक असण्यास हरकत नाही... प्रे. चैत रे चैत (बुध., ०२/०७/२००८ - १२:०५).\nतेलुगु-मराठी शब्दयोजन प्रे. चित्त (बुध., ०२/०७/२००८ - १२:४४).\nजाति प्रे. मीरा फाटक (शनि., ०५/०७/२००८ - ०६:४०).\nवृत्ती प्रे. शुद्ध मराठी (सोम., ३०/०६/२००८ - १८:०९).\nप्रेरणा प्रे. वरदा (सोम., ३०/०६/२००८ - १९:१७).\nप्रेरणा आणि प्रावर्तन प्रे. महेश (सोम., ३०/०६/२००८ - २१:१२).\nएनफोर्समेंटसाठी कुठला शब्द मग प्रे. चित्त (मंगळ., ०१/०७/२००८ - ०८:५०).\n प्रे. चक्रपाणि (मंगळ., ०१/०७/२००८ - १७:०२).\nचालतोच की प्रे. चित्त (बुध., ०२/०७/२००८ - १०:३७).\nइन्स्पिरेशन, मोटिवेशन, फोर्स इ. प्रे. चक्रपाणि (मंगळ., ०१/०७/२००८ - १७:०७).\nप्रेरणा प्रे. मिलिंद फणसे (मंगळ., ०१/०७/२००८ - ०२:०६).\n प्रे. विकिकर (मंगळ., ०१/०७/२००८ - १५:५५).\nतुम्ही आणि आपण प्रे. अदिती (बुध., ०२/०७/२००८ - ११:११).\nआम्ही, आपण आणि तुम्ही प्रे. आजानुकर्ण (बुध., ०२/०७/२००८ - १२:२७).\nआम्ही, आपण प्रे. शुद्ध मराठी (गुरु., १०/०७/२००८ - १६:५३).\nसंदिग्ध, अनिश्चित 'तुम्ही' प्रे. चित्त (शुक्र., ११/०७/२००८ - ०५:१७).\n प्रे. शुद्ध मराठी (गुरु., १०/०७/२००८ - १७:१३).\n'चिअर्स' आणि 'चिअर-अप' प्रे. हेमंत पाटील (शनि., ०५/०७/२००८ - १२:५८).\n प्रे. शुद्ध मराठी (मंगळ., १५/०७/२००८ - १२:३६).\nअसंभवनीय, असंभाव्य की असंभव प्रे. चित्त (शनि., १९/०७/२००८ - ०८:२०).\nअसंभव पेक्षा असंभाव्य बरा वाटतो. प्रे. चैत रे चैत (शनि., १९/०७/२००८ - ०९:३२).\nअशक्य आहे प्रे. चित्त (शनि., १९/०७/२००८ - १२:११).\nअसंभव इ. इ. प्रे. अद्वैतुल्लाखान (शनि., १९/०७/२००८ - १६:३१).\nशब्दार्थ हवे आहेत. प्रे. हेमंत पाटील (गुरु., २४/०७/२००८ - ०६:४१).\nशब्दार्थ प्रे. मीरा फाटक (गुरु., २४/०७/२००८ - ०९:१०).\nचक्रवाल प्रे. चित्त (गुरु., २४/०७/२००८ - ०९:३०).\nमरुत/ मारुत प्रे. मीरा फाटक (गुरु., २४/०७/२००८ - १०:२१).\nदुवा प्रे. हेमंत पाटील (गुरु., २४/०७/२००८ - १०:५१).\nनवा लेख सुरू करा प्रे. प्रशासक (गुरु., २४/०७/२००८ - १०:५१).\nctrl_t ने कुठेही बदला.\nपरवलीचा नवा शब्द मागवा\nह्यावेळी ५ सदस्य आणि ३९ पाहुणे आलेले आहेत.\nसध्या एकही आगामी कार्यक्रम नाही.\nआता मनोगतावर सर्व ठिकाणी लेखन करताना शुद्धलेखन चिकित्सेची सुविधा उपलब्ध आहे, तिचा लाभ घ्यावा.\nतुम्ही मराठीसाठी काय करता \nमराठी शब्द हवे आहेत - १३\n२०१३ च्या दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवण्याचे आवाहन\nमराठी माती - मराठी माणसं - मराठी मती - मराठी मानसं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://blog.dattaprabodhinee.org/2012/11/goddessaarti.html", "date_download": "2020-05-29T12:32:44Z", "digest": "sha1:PQR4FMSUZINNB5IBM4MBIFEYVPRJF7J6", "length": 14444, "nlines": 243, "source_domain": "blog.dattaprabodhinee.org", "title": "नवरात्र देवीची आरती दुर्गे दुर्घट भारी MP3 Download", "raw_content": "\nHomeआरतीनवरात्र देवीची आरती दुर्गे दुर्घट भारी MP3 Download\nनवरात्र देवीची आरती दुर्गे दुर्घट भारी MP3 Download\nदुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी |\nअनाथनाथे अंबे करुणा विस्तारी |\nवारी वारी जन्ममरणाते वारी |\nहारी पडलों आतां संकट निवारी |\nजय देवी जय देवी जय महिषासुरमर्दिनी |\nसुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी ||१||\nत्रिभुवनीभुवनी पाहता तुजऐसी नाही |\nचारी श्रमले परंतु न बोलवे काही |\nसाही विवाद करितां पडिले प्रवाही |\nते तूं भक्तालागी पावसी लवलाही |\nजय देवी जय देवी जय महिषासुरमर्दिनी |\nसुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी ||२||\nप्रसन्नवदने प्रसन्न होसी निजदासां |\nक्लेशापासून सोडावी तोडी भवपाशा |\nअंबे तुजवांचून कोण पुरवील आशा |\nनरहरी तल्लीन झाला पद्पंकज लेशा |\nजय देवी जय देवी जय महिषासुरमर्दिनी |\nसुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी ||३||\nह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...\nनवरात्र उत्सव अपेक्षित मानसिकता, साधनापुर्व तयारी व मतितार्थ - श्री स्वामी समर्थ\nगायत्री मंत्र व अर्थ\nदेवी अथर्वशीर्ष ( Shree Devi Atharvashirsa ) उपनिषद् माहात्म्य व नवार्ण मंत्र साधना\nभगवती काली साधना कलियुगी माहात्म्य व आत्मविद्या गहनता\n' आई ' या अभिव्यक्तीचे आध्यात्मिक माहात्म्य- Simple and Easy\nसंपूर्ण काकड आरती mp3 जशीच्या तशी... Datta Mandir Mangaon ( नक्की ऐका मन भरुन येईल )\nFOR JOINING WITH US VISIT: दत्तप्रबोधिनी सभासदत्व माहीती\n १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयं��र अनुभव ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ५. पराशक्ती साधना म्हणजे काय कशी सिद्ध करावी ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे \nलोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १\nसर्वाधिक लोकप्रिय विडिओ ही पुढील ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या.\nनवरात्र देवीची आरती दुर्गे दुर्घट भारी MP3 Download\nसंसारीक सुख समृद्धीहेतु अतिदुर्लभ व विशेष तोडगे व उपासना \nनित्य नामस्मरणे, भजने व जुनी भक्तीगीते MP3\n➤नुकसानदायक वास्तु दोष निवारण ➤पुरातन नकारात्मक अघोर बाधेवर उपाय\n➤देवारा शक्ती जागृतीकरण गुप्त माहीती ➤आराध्य दैवत साधना ( कार्यसिद्धीहेतु )\n➤3 दिवसीय पारायण कसे करावे ➤हरवलेले कुलदैवत पुन्हा प्राप्त करा\n➤विनाखर्च कायमस्वरुपी पितृदोष उपाय ➤आपला भाग्यांक ओळखा\n➤नोकरी मिळवण्यासाठी उपाय ➤नाम साधन मार्गदर्शन\n➤गुप्त व दुर्लभ आध्यात्मिक माहिती ➤श्री काळभैरव विशेष साधना\n➤श्री यंत्र लक्ष्मीवर्धक साधना ➤नामस्मरण प्रभुत्व येण्यासाठी\n➤विशेष वैयक्तिक साधना मार्गदर्शन ➤प्रश्नांचे तात्काळ निरसन\n➤उग्र साधना मार्गदर्शन ➤विशेष आत्मानुसंधान\n➤नादब्रम्ह साधना ➤नाम प्राणायाम\n➤खाजगी व गूप्त कार्यसिद्धी साधना ➤दत्तप्रबोधिनी लेखनात्मक संधी\nआध्यात्म : अध्ययन आत्म्याचे 3\nतंत्र मंत्र उपाय 5\nदत्तप्रबोधिनी आध्यात्मिक उपक्रम 11\nनवग्रह मंत्र साधना 9\nपारायण पाठ व नामस्मरण संबंधित 20\nयोग साधना विशेष 17\nलेखक विषेश आत्मबोध 11\nसंतांच्या दुर्लभ माहिती 31\nश्री स्वामी समर्थ भक्ती गीते mp3 Download\nशालेय विद्यार्थ्यांना अभ्यासात प्रभुत्व यावे यासाठी विशेष आध्यात्मिक बालसंस्कार\nकरणी बाधा कशी ओळखावी ; काळ्या विद्येवर नवनाथीय जालीम तोडगा \nनजर उतरवण्याचा अत्यंत जालीम तोडगा\nस्वस्तिक त्राटक - अर्थिक दारिद्रयाने त्रस्त असलेल्या साधकांसाठी - Works Quikly\nआर्थिक समस्या व आजारपणाचे कारण ठरलेल्या वास्तुदोषावर अत्यंत जालीम व सोपा तोडगा\nभगवान शंकराची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी शिवलीलामृत पोथीचे पारायण कसे करावे सोबत शक्तिशाली पुरातन काळभैरव पाठ... Must Read.\nनामस्मरण म्हणजे काय, ��पल्या नामस्मरण ( Namsmaran ) वाणीचा आपल्या शरीरावर कसा प्रभाव पडतो....\nबाधित वास्तुसाठी सोपे घरगुती उपाय. - Works Quikly\nआध्यात्मिक ऊबंटू सामुहीक नामस्मरण\nFOR JOINING WITH US VISIT: दत्तप्रबोधिनी सभासदत्व माहीती\nआध्यात्म : अध्ययन आत्म्याचे\nपारायण पाठ व नामस्मरण संबंधित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://blog.dattaprabodhinee.org/2015/08/jaadavji.maharaj.html", "date_download": "2020-05-29T13:35:18Z", "digest": "sha1:Q2LJIP2QTPLCQGNNDD3MVKBZF4RO32RK", "length": 31540, "nlines": 244, "source_domain": "blog.dattaprabodhinee.org", "title": "भक्तराज श्री जादवजी महाराज यांचे जीवन वृत्तांत", "raw_content": "\nHomeसंतांच्या दुर्लभ माहितीभक्तराज श्री जादवजी महाराज यांचे जीवन वृत्तांत\nभक्तराज श्री जादवजी महाराज यांचे जीवन वृत्तांत\nमुंबई सारख्या धावपळीच्या शहरामध्ये हजारो लोकांमध्ये 'श्री कृष्णःशरणं मम' अशा प्रवचनाने बुद्धीशाली वर्गाला भक्तीच्या मार्गाने आणि ब्रिटिश सरकारची स्वार्थी प्रवृत्ती असणार्या लोकांचा सामना करीत दारुमुक्ती देणारे भक्तराज श्री जादवजी त्यांच्या कारकिर्दीत प्रसिद्ध झाले. कारण की, मुंबई शहर हे त्यांच्यासाठी अज्ञान होते. तेथील वातावरणातून धर्माच्या मार्गावर नेणारे ते प्रथम व्यक्ती होते. श्री जादवजी महाराज स्वतः ब्राम्हण असुनही त्यांनी जातीभेद मिटविण्याकरीता पुष्कळ परिश्रम घेतले. ही हकीकत गांधीजींच्या कार्यकाळाच्या आधीची व नोंद घेण्यासारखी होती.\nसदर घटना घडत असतांना जयगिरीनाथ नावाचा संत जो गिरनारपासून व्दारका पर्यंत पायी प्रवास करतांना केशवजी यांच्या अंगणात तुळशीचे वृंदावन पाहून म्हणाले, मला जेवण द्या जेवणाव्यतिरिक्त काहीही नको. असा आवाज दिला. केशवजी यांनी त्यांना बसण्याकरीता आसन दिले आणि बसण्यास सांगितले. संत हे अंर्तयामी असल्याने त्यांनी ओळखले की या घरामध्ये बालक दिसत नाही त्यावरुन त्यांनी विचारले, 'घरात लहान मूल दिसत नाही' केशवजी म्हणाले मुले तीन-तीन झाली परंतु लगेचच त्यांना देवज्ञा झाली. हेच बोलणे आमचे चालू होते यावर संत म्हणाले उद्या सकाळी तुम्ही ज्या मंदीरात श्री भगवान कृष्णाचा फोटो अगर मुर्ती असेल तेथे एक हजार वेळा 'श्री कृष्णःशरणं मम' असा मंत्र जाप करा आणि नंतर घरी या. तुम्ही दोघेही तेथे उभे राहून म्हणा की तुम्ही जर पाठवणार नसाल तर मला स्वतः तुमच्याकडे यावे लागेल, अशी २१ दिवस प्रार्थना करावी तुमचे काम होऊन जाईल. संत��ंनी खरी गोष्ट सांगितली.\nप्रेमकुंवर व केशवजीं भगवद चर्चा करत करत रात्री झोपी गेले. पहाटेच्या वेळी प्रेमकुंवरला स्वप्न पडले की, बाळकृष्णासारखे मूल आपल्या मांडीवर खेळत आहे व त्याला आपण खेळवत आहोत, स्वप्न पूर्ण होताच त्यांना असे जाणवले की, आपण बिछाण्यातच आहोत. त्या आपल्या पतीस म्हणाल्या की, आपल्याकडेही एक असेच मूल येणार आहे असे स्वप्नातल्या अनुभवावरुन सांगते. केशवजी म्हणाले, देवाची माया अपरंपार आहे. काही दिवसांनी प्रेमकुंवरला दिवस गेले हे एकूण केशवजींना आंनद झाला. दिवसातून एकदा दररोज 'श्री कृष्णः शरणं मम' चा जप चालू ठेवला\nवेळेनुसार बालकाचा जन्म झाला. इ.स. १८५५ सालातील ही गोष्ट आहे. द्यासागरने लाज राखली म्हणून बालकाचे नाव 'यादव' श्रीकृष्णाच्या नावाने 'जादव' असे ठेवले. जादव बालक अवस्थेमध्ये 'श्री कृष्ण शरणं मम' असे बोलत आपुले ओठ हलवित होते. हे पाहून दोघांना अत्यानंद झाला. माझे मूल ब्राम्हणकुळात देवाचा भक्त होणार हे जाणताच दोघांना फार आनंद झाला.\nकेशवजी पंडितांनी बाल जादवांना संस्कृतची शिक्षा दिली. माञ सात वर्षांचे असतांना बालकाने आपल्या पित्याला विचारले, 'अहं ब्रहमास्मि', चा अर्थ काय पिता म्हणाले मी स्वतः ब्रम्ह आहे, अविनाशी आहे असा त्याचा अर्थ होतो. परंतु अविनाशी व कायाचा काय संबंध पिता म्हणाले मी स्वतः ब्रम्ह आहे, अविनाशी आहे असा त्याचा अर्थ होतो. परंतु अविनाशी व कायाचा काय संबंध बालकाने प्रतिप्रश्न केला. काया (शरीर) नेहमी बदलत असते परंतु आत्मा हा अमर आहे त्याचा नाश होत नाही जसे मनुष्य आपले कपडे बदलतो तसे शरीरातील आत्मा अमर आहे. आणि तो फिरत असतो. बालका हे प्रश्न विचारण्या इतपत तुझे वय झालेले नाही. सध्या भाषा आणि ज्ञानावर ध्यान दे ते फार आवश्यक आहे.\nबालका मी जे काही सांगत आहे हे तुझ्या हृद्यामध्ये उतरवून घे. यानंतर बाल जादव अभ्यासात इतके रमले की वयाचा १५ वर्षी त्यांनी आपल्या वडिलांच्या मदतीने गुजराथी, हिन्दी, संस्कृत, मराठी, इंग्रजी भाषा शिकून घेतली. यादवजी १६ वर्षांचे असताना एका वर्षांच्या आतच माता-पिताचे देहावसान झाले. एकीकडे केशवजीचे बंधु श्री नानालाल मुंबईत रहात होते. भावाचा मुलगा अनाथ झाला हे ऐकून त्यांनी जादवाजींना मुंबईला बोलाविले. नानालाल यांना वाटले की आता मुलाचे लग्न करावयास हवे त्याकाळात बालविवाह होत असत त्यांनी असाही विचार केला की, भावाच्या मुलाने जर काम-धंदा केला तर त्याची प्रगती होईल.\nजादव जवान होते परंतु ते 'श्री कृष्ण शरणं मम' चा जप जपावयाचे म्हणून नानालाल त्यांना म्हणाले, 'मुला हे मुंबई आहे पोरबंदर नाही' इकडे तर लक्ष्मीः शरणं मम प्रथम व त्यानंतर श्रीकृष्णः शरणं मम होत असे.\nनानालालने स्वतः मेहनत करुन जादवजींना गोदीमध्ये कामगारांवर नजर ठेवण्यासाठी नोकरी मिळवून दिली.\nगरीब कामगार मोकळ्या वेळेत दारु प्यावयाचे आणि जुगार खेळावयाचे जादवजींना मोकळा वेळेचा उपयोग प्रार्थनेमध्ये घालविला. कामगारांमध्ये तुकडोजी व मालोजी नावाचे दोन मराठे मृदुंग व ढोल चांगले वाजवित असत. त्यामुळे त्यांनी या दोघांना आपआपली वाद्ये घेऊन येण्याचे आमंत्रण दिले.\nफावल्यावेळात ढोल आणि टाळ बरोबर 'श्री कृष्णः शरणं मम' ची धून चालू केली. एकाच वेळी इतक्या कामगारांचा आवाज आणि त्याचबरोबर ढोल - टाळांची साथ व जादवजी स्वतः धून गात असत अशा त्रिवेणी संगमाने गोदीमध्ये नवचैतन्य निर्माण झाले. दारुच्या व्यसनातुन खूप कामगार मुक्त झाले.\nमराठा बांधव दररोज 'हरिओम विठ्ठला' चा जप करावयाचे एके दिवशी इंग्रज अंमलदाराला वाटले की जेव्हापासून ही सर्व धमाल चालू झाली आहे म्हणून ते जादवांना म्हणाले कामाच्या वेळेत जे काही चालले आहे हे ठीक नाही.\nइंग्रज अंमलदाराने नानालालवर ठपका ठेवला, आणि त्यांना त्याचे फार वाईट वाटले. गोदीमधील त्यांची नोकरी सुटली. इंग्रज अंमलदार म्हणाले कामगारांना भडकवण्याच्या कारणावरुन तुम्हाला नोकरीवरुन कमी करण्यात आले. 'हा घ्या एक महीन्याचा पगार' जशी ठाकूरजींची इच्छा असे म्हणत जादवजी घरी परतले.\nनानालालने आपले मित्र पंडित भगवानलाल इंद्रजी यांना सांगितले की, माझ्या भावाचा मुलगा हा भजन कीर्तनात मग्न झाला आहे असे वागणे हे मुंबई सारख्या शहरात कसे चालेल आपण त्याला सुधारावे. नानालालने जादवजी यांना सांगितले की वाळकेश्वर येथे माझे मित्र पंडित भगवानलाल रहातात त्यांची तू भेट घे.\nजादवजी महाराज वाळकेश्वर येथे गेले. तेथे हुशार मित्रांच्या बरोबर पंडित भगवानलाल हे ही बसलेले होते. धर्मावर आधारीत चर्चा चालू होती त्यात जादवजी यांनी प्रवचन दिले हे प्रवचन ऐकून भगवानलाल आणि त्यांचे मित्र प्रभावित झाले आणि त्यांना त्यांच्या बंगल्यावर रहाण्याचे आमत्रंण दिले व दररोज बंगल्याच्या हॉलमध्ये प्रवचन देण्याची परवानगी दिली.\nखरोखर विव्दान वक्तव्य करणाऱ्यांमध्ये जादवजी महाराजांनी गणना होऊ लागली. त्यांचे प्रवचन ऐकण्यासाठी श्रीमंत आणि विव्दान लोक येऊ लागली. श्रीमंत लोक जे श्रीकृष्ण प्रेमी होते त्यांनी जीवनभर जादवजी महाराजांचा संभाळ करण्याचे ठरविले.\nनानालाल यांना माहित पडले की, जादवजी कथाकार बनले आणि पंडित भगवानलाल इंद्रजी यांनी कथाकार बनविले. या करीता ते पंडितजींना भेटून त्यांना अपशब्द बोलले.\nपंडित भगवनालाल ज्ञानी होते त्यांनी हिर्याला पारखले होते त्याकरीता नानालालच्या अपशब्दाला दुर्लक्ष केले आणि म्हणाले हे केवळ मायेपोटी मला अपशब्द बोलला आहात तुम्ही हिर्याला ओळखलेले दिसत नाही त्याला फक्त पैलु पाडावयाचे बाकी आहे.\nजादवजी महाराजांनी महाराष्ट्रातच नव्हे तर गुजराथमध्ये ही गावोगाव फिरुन दारुचे दुष्परिणाम कसे होतात याचे प्रवचन केले. वलसाड मध्ये एका दुकानदाराने पोलिसामध्ये तक्रार देऊन जादवजी महाराजांना नजर कैद केले. पोलिस ठाण्यात त्यांनी 'श्रीकृष्ण शरणंःमम' या मंत्राचा जाप सुरु केला व त्यांची लगेचच सुटका झाली. इं.स. १८९७ नंतर जादवजी महाराज यांनी सगळे दैनंदिन कामकाज सोडून माळ धारण केली, धर्माविषयी माहिती देणे आणि ईश्वराची आराधना करणे हे सिध्दांत त्यांनी स्विकारले. मुंबईमध्ये माधवबाग आणि नरनारायण मंदिर येथे त्यांचे प्रवचन आयोजीत करण्यात येत असत. सकाळी नरनारायण मंदीर आणि संध्याकाळी माधवबाग मंदिराच्या समोर व्याख्यान देणे सुरु केले. दररोज हजारो भाविक प्रवचन ऐकण्यास येत होते.\n'श्रीकृष्ण शरणंःमम' मंत्र बहुमुल्य आहे. सोळा कलेचे रुप धारण करणारे श्रीकृष्ण हेच तारणहार आहेत. जर आपण श्रीकृष्णाच्या मुरलीला ध्वनी विसरलो तर त्याचा नाद परदेशात जाईल असे वेळच सुचीत करीत आहे.\nअशाप्रकारचे पूर्व सुचना माधवबागच्या प्रवचनात करत असतांना खरोखरच हरे कृष्ण हरे राम यांच्या १२५ कृष्ण मंदिरामध्ये आणि युरोपियन पुरुष आणि स्त्रिया श्रीकृष्णाच्या धूनमध्ये धुंद झाले ही वस्तुस्थिती आहे. त्यांची सूचना ही खरी ठरली. श्रीपाद स्वामी यांनी देशविदेशात श्रीकृष्ण भक्तीचा नाद लाविला.\nआयुष्यभर गावोगाव, शहर-शहरात फिरुन श्रीकृष्णः शरणं मम चा जप करणारे जादवजी महाराज आज नाहीत, परंतु त्यांनी बनविलेली मंडळे आजही अस्तित्वा��� आहेत. हीच त्यांच्या कार्याची व आठवणींची पावती होय.\nह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...\nपितृदोषांवर दुर्लभ माहीती व रहस्य उजागर...\nनवनाथ ग्रंथ पारायण कसे करावे \nबाधिक वास्तुसाठी काय उपाययोजना कराल नवीन वास्तु विकत घेण्यापुर्वी काय खबरदारी घ्याल \nत्राटक विद्या म्हणजे काय त्राटक विद्या व साधना महत्व...\nFOR JOINING WITH US VISIT: दत्तप्रबोधिनी सभासदत्व माहीती\n १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ५. पराशक्ती साधना म्हणजे काय कशी सिद्ध करावी ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे \nलोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १\nसर्वाधिक लोकप्रिय विडिओ ही पुढील ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या.\nसंसारीक सुख समृद्धीहेतु अतिदुर्लभ व विशेष तोडगे व उपासना \nनित्य नामस्मरणे, भजने व जुनी भक्तीगीते MP3\n➤नुकसानदायक वास्तु दोष निवारण ➤पुरातन नकारात्मक अघोर बाधेवर उपाय\n➤देवारा शक्ती जागृतीकरण गुप्त माहीती ➤आराध्य दैवत साधना ( कार्यसिद्धीहेतु )\n➤3 दिवसीय पारायण कसे करावे ➤हरवलेले कुलदैवत पुन्हा प्राप्त करा\n➤विनाखर्च कायमस्वरुपी पितृदोष उपाय ➤आपला भाग्यांक ओळखा\n➤नोकरी मिळवण्यासाठी उपाय ➤नाम साधन मार्गदर्शन\n➤गुप्त व दुर्लभ आध्यात्मिक माहिती ➤श्री काळभैरव विशेष साधना\n➤श्री यंत्र लक्ष्मीवर्धक साधना ➤नामस्मरण प्रभुत्व येण्यासाठी\n➤विशेष वैयक्तिक साधना मार्गदर्शन ➤प्रश्नांचे तात्काळ निरसन\n➤उग्र साधना मार्गदर्शन ➤विशेष आत्मानुसंधान\n➤नादब्रम्ह साधना ➤नाम प्राणायाम\n➤खाजगी व गूप्त कार्यसिद्धी साधना ➤दत्तप्रबोधिनी लेखनात्मक संधी\nआध्यात्म : अध्ययन आत्म्याचे 3\nतंत्र मंत्र उपाय 5\nदत्तप्रबोधिनी आध्यात्मिक उपक्रम 11\nनवग्रह मंत्र साधना 9\nपारायण पाठ व नामस्मरण संबंधित 20\nयोग साधना विशेष 17\nलेखक विषेश आत्मबोध 11\nसंतांच्या दुर्लभ माहिती 31\nश्री स्वामी समर्थ भक्ती गीते mp3 Download\nशालेय विद्यार��थ्यांना अभ्यासात प्रभुत्व यावे यासाठी विशेष आध्यात्मिक बालसंस्कार\nकरणी बाधा कशी ओळखावी ; काळ्या विद्येवर नवनाथीय जालीम तोडगा \nनजर उतरवण्याचा अत्यंत जालीम तोडगा\nस्वस्तिक त्राटक - अर्थिक दारिद्रयाने त्रस्त असलेल्या साधकांसाठी - Works Quikly\nआर्थिक समस्या व आजारपणाचे कारण ठरलेल्या वास्तुदोषावर अत्यंत जालीम व सोपा तोडगा\nभगवान शंकराची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी शिवलीलामृत पोथीचे पारायण कसे करावे सोबत शक्तिशाली पुरातन काळभैरव पाठ... Must Read.\nनामस्मरण म्हणजे काय, आपल्या नामस्मरण ( Namsmaran ) वाणीचा आपल्या शरीरावर कसा प्रभाव पडतो....\nबाधित वास्तुसाठी सोपे घरगुती उपाय. - Works Quikly\nआध्यात्मिक ऊबंटू सामुहीक नामस्मरण\nFOR JOINING WITH US VISIT: दत्तप्रबोधिनी सभासदत्व माहीती\nआध्यात्म : अध्ययन आत्म्याचे\nपारायण पाठ व नामस्मरण संबंधित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://kalamnaama.com/category/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%95/", "date_download": "2020-05-29T12:55:51Z", "digest": "sha1:A7NWIEHOGYODGA22YSXL26REYYE6D6AU", "length": 4468, "nlines": 89, "source_domain": "kalamnaama.com", "title": "प्रासंगिक – Kalamnaama", "raw_content": "\nकोरोना व्हायरस: राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालय बंद\nमहाराष्ट्रात करोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या 38\n@डॉ तुषार घाटे दहा रुपयांत जेवण 100 यूनिट्स मोफत व\nगांधीबाबा आला | तुकोबाच्या भेटी | इंद्रायणी काठी |\nकाल रांधलेला स्वयंपाक ‘वापरला’ नाही की ‘शिळा’ होतो\nमुलुंड सोसायटीतील ३७० कलम\n@शहाजी पाटोदेकर दहा वर्षांपुर्वीची गोष्ट आहे. मुलु\nटिम कलमनामा June 22, 2019\n@ प्रतीक पुरोहित काल 8 वाजता भारत विरूध्द पाकिस्ता\nकेदार जाधवचं लंडनहून पावसाला साकडं\nटिम कलमनामा June 13, 2019\nटिम कलमनामा May 10, 2019\nउष्म्याची तीव्रता वाढली असून दुपारी कडक ऊन, दिवसभर\nअघोरी विद्येचा अजून एक बळी\nजादूटोणाविरोधी कायद्याला एक वर्षं पूर्ण होत असताना\nदहशतवादाला आणि दहशतवादी संघटनांना पाठीशी घालण्याच्\nविधानसभेत भाजप मात्र स्वतंत्रपणे लढण्याच्या तयारीत : देवगड व सावंतवाडी मतदारसंघावर दावा\nलोकसभा निवडणूका संपल्यानंतर विधानसभा निवडणूका लवकरच होणार आहेत लोकसभेच्या निवडणुकीत भाजपसेना युती असतानाच …\nकाय आहे प्रज्ञा ठाकूरच्या शपथपत्रात \nमित्रांनो, सद्य परिस्थिती वर निराश किंवा नकारात्मक होवू नका.\nIPL 2019 – ८ युवा खेळाडूंना संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtranews24.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A5%8C%E0%A4%A1%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A4%BF/", "date_download": "2020-05-29T12:42:45Z", "digest": "sha1:R4JPXX4WV5KPCMOSZOBE3DPNJUZZPVT3", "length": 11197, "nlines": 144, "source_domain": "maharashtranews24.com", "title": "राष्ट्रीय एकता दौडचे अलिबाग येथे यशस्वी आयोजन | महाराष्ट्र News24", "raw_content": "शुक्रवार, 8 मे 2020\nराष्ट्रीय एकता दौडचे अलिबाग येथे यशस्वी आयोजन\nराष्ट्रीय एकता दौडचे अलिबाग येथे यशस्वी आयोजन\nरायगड-अलिबाग : महाराष्ट्र News 24\nसरदार वल्लभभाई पटेल यांनी भारताच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये व तद्नंतर अखंड भारताच्या निर्मितीसाठी दिलेल्या योगदानाचा गौरव व्हावा व जनतेसाठी त्यांची कामगिरी प्रेरणादायी ठरावी यादृष्टीने त्यांचा जन्मदिवस राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने अलिबाग बीच येथे आयोजित एकता दौडचा शुभारंभ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे,जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारस्कर,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अजित गवळी आणि अभिनेता देवदत्त नागे यांच्या हस्ते झेंडा दाखवून करण्यात आला.\nया राष्ट्रीय दौडमध्ये पोलीस दलाचे जवान, शासकीय कार्यालय, शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था, खेळाडू, क्रीडा संघटना, व्यापारी, सर्व नागरिकांनी सहभाग घेतला. यावेळी उपस्थित प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, पोलीस दलाचे जवान, नागरिक, शालेय विद्यार्थी यांना एकात्मतेची शपथ देण्यात आली.\nPosted in देश, प्रमुख घडामोडी, महाराष्ट्र, राजकारण, रायगड, लाइफस्टाईल, व्यवसाय\n‘दबंग-३’ मध्ये प्रिती झिंटा लेडी पोलीसांच्या भूमिकेत…\nपरतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nपाणावलेल्या डोळ्यांनी तो हसत म्हणाला 2 लाख कर्ज...\nमुंबई : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त राज्यातील शेतकऱ्यांचा कर्जाच्या डोंगराचा भार हलका करण्यासाठी महाविकास आघाडीने शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळला आणि शेतकऱ्यांचे 2 लाख...\n‘स्वराज्यरक्षक संभाजी’ घेणार प्रेक्षकांचा निरोप\nमुंबई : महाराष्ट्र NEWS 24 ऑनलाईन डॉ. अमोल कोल्हे यांचा अभिमान, उत्सुकता आणि साहसाच्या बळावर सुरु झालेला स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेचा प्रवास हा...\nशिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यां��्या जयंतीनिमित्त फडणवीसांचे ट्विट\nमुंबई : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त आज शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांना आदरांजली वाहिली जात...\nबिग बॉस सिझन 13: पारस छाब्रावर भडकला सलमान...\nमुंबई : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त बिग बॉस सिझन 13 हा कार्यक्रम सध्या जोरदार गाजतोय. त्यात शनिवारचा विकेंड का वार म्हंटल की प्रेक्षकांना...\nPUBGमुळे ढासळली मानसिक स्थिती; तरुणाच्या नावामुळे घटना जास्त...\nचाकण: महाराष्ट्र NEWS 24 वृत्त पबजी (PUBG) या गेम मुळे आजवर अनेक विचित्र घटना घडल्याचं आपल्याला ऐकायला मिळत होतं. चाकण मध्ये याचा प्रत्यय...\nविराट कोहलीने मानले जाहिरातीचे आभार; व्यक्त केल्या भावना\nमुंबई : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त विराट कोहली आणि अनुष्का शर्माची लव्हस्टोरी ही प्रत्येकाला भावणारी असून त्याचा प्रवास अनोखा आहे. विराट कोहलीसोबत अनुष्का...\nश्री जैन श्वेतांबर श्री पद्मप्रभु महाराज देवालय ट्रस्ट, पोयनाड तर्फे आरोग्य सुविधांसाठी दोन लाख पंचवीस हजार रुपयांचा धनादेश जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द\nपनवेल मध्ये कोरोना संदर्भातील विशेष तपासणी पथक\nकोरोनाच्या विरुद्धच्या लढाईत काँग्रेस पक्ष सक्रिय\nबदलापूर मध्ये शिवसेनेकडून भोजन कक्षाची उभारणी..\nरायगड यामधील सहा कंपन्यांना उतपादन सुरु ठेवण्याची परवानगी \nसंकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपले खासगीपण जपण्याच्या तुमच्या अधिकाराचा आम्ही आदर करतो. आमच्या व्यवसायाचा हा एक महत्त्वाचा पैलू आहे.\nश्री जैन श्वेतांबर श्री पद्मप्रभु महाराज देवालय ट्रस्ट, पोयनाड तर्फे आरोग्य सुविधांसाठी दोन लाख पंचवीस हजार रुपयांचा धनादेश जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द\nपनवेल मध्ये कोरोना संदर्भातील विशेष तपासणी पथक\nकोरोनाच्या विरुद्धच्या लढाईत काँग्रेस पक्ष सक्रिय\nबदलापूर मध्ये शिवसेनेकडून भोजन कक्षाची उभारणी..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/india-news/bjp-leader-and-former-minister-sushma-swaraj-last-tweet/articleshow/70560609.cms", "date_download": "2020-05-29T14:49:05Z", "digest": "sha1:LNXYDTD5RBKFYITSDJMTXQ5KVSRTWBGW", "length": 9171, "nlines": 92, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nसुषमा स्वराज यांचे 'ते' ट्विट शेवटचे ठरले\nपरराष्ट्र मंत्री असताना ट्विटरवर अनेकांच्या समस्या ऐकून त्या तातडीने सोडवण्यासाठी सुषमा स्वराज प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यांच्या कार्यशैलीमुळे अनेकजण प्रभावित झाले होते. प्रकृती अस्वास्थामुळे राजकारणापासून दूर गेलेल्या सुषमा स्वराज ट्विटरवर मात्र सक्रिय होत्या. कलम ३७० रद्द केल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले. सुषमा यांचे हे ट्विट अखेरचे ठरले.\nसुषमा स्वराज यांचे 'ते' ट्विट शेवटचे ठरले\nस्थलांतरितांसाठी धावली ठाण्याहून रेल्वे\nपरराष्ट्र मंत्री असताना ट्विटरवर अनेकांच्या समस्या ऐकून त्या तातडीने सोडवण्यासाठी सुषमा स्वराज प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यांच्या कार्यशैलीमुळे अनेकजण प्रभावित झाले होते. प्रकृती अस्वास्थामुळे राजकारणापासून दूर गेलेल्या सुषमा स्वराज ट्विटरवर मात्र सक्रिय होत्या. कलम ३७० रद्द केल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले. सुषमा यांचे हे ट्विट अखेरचे ठरले.\nमंगळवारी लोकसभेत जम्मू-काश्मीर पुनर्रचना विधेयक मंजूर झाले. त्यानंतर आपल्या ट्विटमध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले. माझ्या आयुष्यात हा दिवस पाहण्याची प्रतिक्षा करत असल्याचे ट्विट सुषमा रात्री ७.३० वाजण्याच्या सुमारास केले होते. त्याआधी सोमवारी राज्यसभेत विधेयक मंजूर झाल्यानंतर सुषमा यांनी केंद्र सरकारचे अभिनंदन केले होते.\nसुषमा स्वराज: मितभाषी पण कठोर परराष्ट्रमंत्री\nवकील ते केंद्रीय मंत्री; सुषमा स्वराज यांचा प्रवास\nसुषमा स्वराज यांचे 'ते' ट्विट शेवटचे ठरले\nऐसा नहीं सोचते, हम हैं ना; 'त्यांनी' धीर दिला\n; मान्यवरांनी व्यक्त केला शोक\n'बिल' नाही बला: स्वराज यांचे प्रसिद्ध भाषण\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nस्थलांतरीत मजुरांची दैना न्यायालयालाही पाहवेना; सरकारला...\nपुलवामा: मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला, आयईडी भरले...\nदेशातील लॉकडाउन पूर्णपणे अपयशी ठरले: राहुल गांधींची मोद...\n अजित डोभालांनी मोदींना दिली बातमी...\nदारुनंतर तंबाखू-बीडीसाठी��ी नागरिकांच्या लांबच लांब रांग...\nवकील ते केंद्रीय मंत्री; सुषमा स्वराज यांचा प्रवासमहत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nस्थलांतरितांसाठी धावली ठाण्याहून रेल्वे\nकरोनामुळे अर्थव्यवस्थेचे मुख्य चाक चिखलात; मंदीने दरवाजा ठोठावला\nप्रसिद्ध गीतकार योगेश गौर यांचं वयाच्या ७७ व्या वर्षी निधन\n करोनाचे संकट नष्ट करण्यासाठी मंदिरात दिला नरबळी\nविद्या बालननं केली 'नटखट' या शॉर्ट फिल्मची निर्मिती\nडोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटला ट्विटरचा पुन्हा आक्षेप\nचार वर्षात तयार झाला 'हा' चित्रपट; ५ जूनला होणार प्रदर्शित\nया १३ शहरांनी संपूर्ण देशाची चिंता वाढवली", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/pune-news/pune-session-court-issues-arrest-warrant-against-milind-ekbote-of-samast-hindu-aghadi-regarding-koregaon-bhima-attack/articleshow/62808606.cms", "date_download": "2020-05-29T15:08:39Z", "digest": "sha1:ZFDWAAF2Q74BVCWFKZRHYWYH2DWLSGLA", "length": 12667, "nlines": 117, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nकोरेगाव भीमा: एकबोटेंविरुद्ध अटक वॉरंट जारी\nकोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणातील आरोपी समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे यांच्याविरोधात पुणे सत्र न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले आहे. सत्र न्यायालयाने एकबोटेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी हायकोर्टात अर्ज केला होता. मात्र मुंबई हायकोर्टानेही त्यांचा अर्ज फेटाळला होता.\nपुणे: कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणातील आरोपी समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे यांच्याविरोधात पुणे सत्र न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले आहे. सत्र न्यायालयाने एकबोटेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी हायकोर्टात अर्ज केला होता. मात्र, मुंबई हायकोर्टानेही त्यांचा अर्ज फेटाळला होता.\nपुण्याच्या सत्र न्यायालयाने एकबोटे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज २२ जानेवारीला फेटाळला. त्यानंतर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलेल्या मिलिंद एकबोटे यांनी अटकपूर्व जामिनासाठी हायकोर्टात धाव घेतली होती. हायकोर्टाने एकबोटे यांचा अर्ज शुक्रवारी हायकोर्टाने फेटाळून लावला. त्यानंतर आज सत्र न्यायालयाने त्यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले आहे.\n१ जानेवारी २०१८ या दिवशी कोरेगाव भीमा येथे शौर्यस्तंभाला वंदन करण्यासाठी आलेल्या नागरिकांवर सणसवाडीत हिंसक जमावाने हल्ला केला. त्यात एका तरुणाचा मृत्यूही झाला होता. या हिंसेमागे मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे गुरुजी यांचा हात असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. एकबोटे यांच्या विरोधात पिंपरी आणि औरंगाबाद या दोन ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले. त्यांनंतर हे दोन्ही गुन्हे शिक्रापूर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आले आहेत.\nकोरेगाव भीमा हल्ल्यानंतर भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी ३ जानेवारीला महाराष्ट्र बंदची हाक देत संभाजी भिडे गुरुजी आणि मिलिंद एकबोटे यांच्या अटकेची मागणी केली. या दोन्ही आरोपींना पकडण्यात दिरंगाई होत असल्याचा आरोपही अनेक संघटनांनी केला आहे.\nदरम्यान, ज्या दिवशी ही घटना झाली त्यावेळेस आपण तेथे हजर नव्हतो. शिवाय कोरेगाव भीमा हल्ल्यात आपला सहभाग नाही असा दावा एकबोटे यांनी केला आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nसामूहिक नमाज; आमदारासह अन्य १२५ जणांवर गुन्हे...\nपुण्यासह राज्यातील काही भागांत शनिवारी, रविवारी पावसाची...\nपुणे: लॉकडाउनचा 'तो' व्हायरल मेसेज बोगस...\nकरोना: पुण्यात २४ तासांत ११ मृत्यू; १६३ नवे रुग्ण, १८४ ...\n'परीक्षांबाबत घेणार विद्यार्थीहिताचा निर्णय'...\nसहा वर्षांच्या नातीवर आजोबाचा अत्याचारमहत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nस्थलांतरितांसाठी धावली ठाण्याहून रेल्वे\nशाळा १ जुलैला सुरू करण्याचा विचार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती\nतीन दिवसात सेन्सेक्सची १५०० अंकांची कमाई ; गुंतवणूकदार मालामाल\n... म्हणून अमिताभ आणि जया यांच्या लग्नात होते फक्त पाच व-हाडी\nपुलवामातील स्फोटकांनी भरलेली कार हिजबुलच्या दहशतवाद्याची; भावाला अटक\nनिर्बंधाचा अमेरिकेनेही विचार करावा; हाँगकाँग सरकारचा इशारा\nप्रसिद्ध गीतकार योगेश गौर यांचं वयाच्या ७७ व्या वर्षी निधन\nमोदी सरकार २.० : या निर्णयांनी गाजवलं पहिलं वर्ष\n करोनाचे संकट नष्ट करण्यासाठी मंदिरात दिला नरबळी\nविद्या बालननं केली 'नटखट' या शॉर्ट फिल्मची निर्मिती\nडोनाल���ड ट्रम्प यांच्या ट्विटला ट्विटरचा पुन्हा आक्षेप\nशाळा १ जुलैला सुरू करण्याचा विचार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती\nCBSE: मार्क वाढवायच्या नावे फसवणूक; बोर्डाने केले सावध\nप्रसिद्ध ज्योतिषी बेजन दारूवाला यांचे निधन; करोनामुळे मृत्यू\n३ हजार रुपयांच्या डिस्काउंटवर मिळतोय हा जबरदस्त फोन, पाहा किंमत\nसकाळी रिकाम्या पोटी पाण्यासह कच्चे लसूण खा, या गंभीर आजारांचा धोका होईल कमी\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/satara", "date_download": "2020-05-29T14:06:40Z", "digest": "sha1:VPJKGCJVH6NU2LEFDAB5QRKLS4OLAGAL", "length": 5909, "nlines": 88, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nसाताऱ्यात कारागृहातील २ रुग्णांसह ७५ जण करोनामुक्त\n करोना संपेपर्यंत साप्ताहिक सुट्टी घेणार नाही\nसाताऱ्यात करोनाचे आणखी २ रुग्ण; एकूण ७९ बाधित\nदारू समजून भलतंच काहीतरी प्यायल्यानं तिघांचा मृत्यू\nसाताऱ्यात डॉक्टरचा संन्याशावर प्राणघातक हल्ला\nसाताऱ्यात होमगार्डवर जमावाचा हल्ला\nआयपीएस बायको कर्तव्यावर, तर नवरा काय करतोय\nशिवेंद्रराजेंच्या कार्यक्रमात सोशल डिस्टनसिंगचा फज्जा\nसाताऱ्यातील करोनाबाधितांचे थेट मुंबई कनेक्शन\nकरोना: मुख्याधिकारी, प्रांताधिकाऱ्यांनी रचले सरण\nमुलीने घेतले व्हिडीओकॉलद्वारे आईचे अंत्यदर्शन\nसातारा जिल्ह्यात करोनाचा पहिला बळी\nमरकज: सातारकरांचीही झोप उडाली; ७ जण क्वारंटाइन\nआणखी चार नवे करोनाग्रस्त; रुग्णांची संख्या १०१वर\nगो करोना: साताऱ्यात दीड हजार किलो चिकन फस्त\nबुलाती है मगर जाने का नहीं; लिफ्ट मागणाऱ्या महिलेची दहशत\nअस्वस्थ वाटू लागल्यानं आमदार शिवेंद्रराजे भोसले रुग्णालयात\nसंजय राऊतांच्या 'त्या' विधानाचा निषेध; साताऱ्यात कडकडीत बंद\nराऊत यांच्या वक्तव्याचा निषेध; उदयनराजे समर्थकांचा सातारा बंद\nरामदास स्वामी शिवाजी महाराजांचे गुर��� नव्हते: शरद पवार\nसाताऱ्याचे जवान ज्ञानेश्‍वर जाधव शहीद\nसाताऱ्याचे जवान संदीप सावंत नौशेरा हल्ल्यात शहीद\nसाताऱ्यात भूकंपाचे धक्के, कोणतीही हानी नाही\nसाताऱ्याजवळचा आणेवाडी टोलनाका बंद; शिवेंद्रराजेंचं आंदोलन\nशिवशाही-खासगी बसची टक्कर; ३३ प्रवासी जखमी\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%AA%E0%A5%82._%E0%A5%A8%E0%A5%A9%E0%A5%A6", "date_download": "2020-05-29T14:37:04Z", "digest": "sha1:5RQJBSNMCKK5YW7YU6RUVDMTA3CPTPLS", "length": 5086, "nlines": 162, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स.पू. २३० - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.पू.चे १ ले सहस्रक\nशतके: पू. ४ थे शतक - पू. ३ रे शतक - पू. २ रे शतक\nदशके: पू. २५० चे - पू. २४० चे - पू. २३० चे - पू. २२० चे - पू. २१० चे\nवर्षे: पू. २३३ - पू. २३२ - पू. २३१ - पू. २३० - पू. २२९ - पू. २२८ - पू. २२७\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nइ.स.पू.चे २३० चे दशक\nइ.स.पू.चे ३ रे शतक\nइ.स.पू.चे १ ले सहस्रक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १०:३५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://ramprahar.com/17705/", "date_download": "2020-05-29T13:02:41Z", "digest": "sha1:FLPKRXNV357SARIFREQVD3IT3TCC3OCB", "length": 8613, "nlines": 119, "source_domain": "ramprahar.com", "title": "खोपोलीत धोकादायक इमारती, घरांना न.पा.कडून नोटीस - RamPrahar - The Panvel Daily Paper", "raw_content": "\nमुंबई – नवी मुंबई\nपोलादपूरमध्ये अर्धा-पाऊण किलोचे पेरू\nरायगडात नवीन 87 विंधण विहिरी\nधूळ वाफेच्या पेरणीला सुरुवात\nमुरूडमध्ये पर्स चोरांना अटक\nकर्जतमधील पुलांची कामे प्रगतिपथावर\nआमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्या हस्ते गोरगरिबांना भाजपतर्फे अन्नदान\nरायगडात 56 रुग्ण वाढले; दोघांचा मृत्यू\nलोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर\nHome / महत्वाच्या बातम्या / खोपोलीत धोकादायक इमारती, घरांना न.पा.कडून नोटीस\nखोपोलीत धोकादायक इमारती, घरांना न.पा.कडून नोटीस\nशहरात सुमारे 195धोकादायक घरे व इमारती असून, तेथील रहिवाशांना खोपोली नगर परिषदेने नोटिसा बजावल्या आहेत. धोकादायक घरे किंवा इमारतीचा जीर्ण भाग काढून टाकावा, असे या नोटीसीत म्हटले आहे. खोपोली नगर परिषदेकडून झालेल्या सर्वेक्षण नुसार नगर परिषद हद्दीत सुमारे 160घरे व 35च्या आसपास रहिवासी इमारतीचा काही भाग जीर्ण व धोकादायक झाला आहे. या सर्वांना नगर परिषदेकडून कडून नोटीस बजावून धोकेदायक घरे किंवा इमारतीचा जीर्ण भाग काढून टाकण्यास सांगण्यात आले आहे. संबंधितांनी असे न केल्यास व भविष्यात कोणतीही दुर्घटना किंवा आर्थिक नुकसान झाल्यास त्याला जबाबदार अशा घर मालकांची असणार आहे. जबाबदारी कोणाची शहरातील जीर्ण घरे व रहिवासी इमारतींना नोटिसा देण्यात आल्या आहेत. मात्र नगर परिषदेच्या मालकीच्या काही वास्तू, मध्यवर्ती भाजीमार्केट या इमारती अतिशय जीर्ण व धोकादायक आहेत, याची जबाबदारी कोणाची, असा प्रश्न खोपोलीत सध्या चर्चेचा विषय झाला आहे. यासंबंधी नगर परिषदेकडे चौकशी केली असता, शहरातील भाजीपाला मार्केटच्या ठिकाणी लवकरच अत्याधुनिक सोयीसुविधायुक्त भाजीमार्केट निर्मिती होईल. तसा ठराव झाला आहे, असे सांगण्यात आले.\nPrevious पेण मतदारसंघाचा अंतिम निर्णय युतीचे नेते घेतील -विष्णू पाटील\nNext कृष्णाजी नाईक यांचे निधन\nपोलादपूरमध्ये अर्धा-पाऊण किलोचे पेरू\nरायगडात नवीन 87 विंधण विहिरी\nधूळ वाफेच्या पेरणीला सुरुवात\nमुरूडमध्ये पर्स चोरांना अटक\nमुरूड : प्रतिनिधी – मोबाइल असलेली पर्स चोरल्याप्रकरणी दोन जणांना मुरूड पोलिसांनी अटक केली असून, …\nपोलादपूरमध्ये अर्धा-पाऊण किलोचे पेरू\nरायगडात नवीन 87 विंधण विहिरी\nधूळ वाफेच्या पेरणीला सुरुवात\nमुरूडमध्ये पर्स चोरांना अटक\nकर्जतमधील पुलांची कामे प्रगतिपथावर\nरायगड सुरक्षा मंडळात एक हजार सुरक्षा रक्षकांची होणार भरती\nकर्जतमध्ये राष्ट्रवादीच्या संवाद सभेचा फज्जा\nतटकरेंवर भरवसा नाही, नाईलाज म्हणून पाठिंबा\nरामशेठ ठाकूर राष्ट्रवादीत जाणार असल्याचे वृत्त निराधार आणि खोडसाळच\nएड्स प्रतिबंधक दिनानिमित्त जनजागृती रॅली\nमृगगडावरील स्वच्छता व संवर्धन मोहीम फत्ते, दुर्गवीर प्रतिष्ठानच्या उपक्रमात महिला व मुलांचा उत���स्फूर्त सहभाग\nबजरंगने सुवर्णपदक केले अभिनंदनला समर्पित\nवसंत ऋतूने माथेरान फुलू लागले\nपोलादपूरमध्ये अर्धा-पाऊण किलोचे पेरू\nरायगडात नवीन 87 विंधण विहिरी\nधूळ वाफेच्या पेरणीला सुरुवात\nमुरूडमध्ये पर्स चोरांना अटक\nकर्जतमधील पुलांची कामे प्रगतिपथावर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.hindujagruti.org/hinduism-for-kids-marathi/445.html", "date_download": "2020-05-29T14:25:43Z", "digest": "sha1:3DLRG52HLVPT37GYK23BCT7XXIADSYBH", "length": 13720, "nlines": 244, "source_domain": "www.hindujagruti.org", "title": "अहंकार - बालसंस्कार", "raw_content": "\nव्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल \nराष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा\nसण व राष्ट्रीय दिवस प्रश्नमंजुषा\nमुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे\nआदर्श पालक कसे व्हाल \nसण, धार्मिक उत्सव व व्रते\nसुभाषिते (अर्थासह ) (Subhashita)\nव्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल \nराष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा\nसण व राष्ट्रीय दिवस प्रश्नमंजुषा\nमुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे\nआदर्श पालक कसे व्हाल \nसण, धार्मिक उत्सव व व्रते\nसुभाषिते (अर्थासह ) (Subhashita)\nबालसंस्कार > Marathi Katha - बोधप्रद गोष्टी > संतांच्या गोष्टी > अहंकार\nशंकराचार्य हिमालयाकडे प्रवास करत असताना सगळे त्यांचे शिष्य त्यांच्याबरोबर होते. समोर अलकनंदेचे विस्तीर्ण पात्र होते. कोणीतरी एका शिष्याने शंकराचार्यांची स्तुती आरंभिली. तो म्हणाला, ‘आचार्य अहो केवढे ज्ञान आहे आपल्याजवळ ही अलकनंदा समोरून वाहत आहे ना ही अलकनंदा समोरून वाहत आहे ना कसा पवित्र प्रवाह खळखळत वाहत आहे कसा पवित्र प्रवाह खळखळत वाहत आहे याच्यापेक्षा कितीतरी पट अधिक ज्ञान आपल्याला आहे याच्यापेक्षा कितीतरी पट अधिक ज्ञान आपल्याला आहे \nत्यावेळी शंकराचार्यांनी हातातला दंड पाण्यामध्ये बुडवला, बाहेर काढला आणि आणि शिष्याला दाखवला. ‘बघ किती पाणी आले एक थेंब आला त्याच्यावर.’ शंकराचार्य हसून म्हणाले, ‘वेड्या, माझे ज्ञान किती आहे सांगू एक थेंब आला त्याच्यावर.’ शंकराचार्य हसून म्हणाले, ‘वेड्या, माझे ज्ञान किती आहे सांगू अलकनंदेच्या पात्रात अवघे जल आहे ना, त्यातील अवघा एक बिंदू काठीला आला. तेवढेच माझे ज्ञान अवघ्या ज्ञानातील बिंदू एवढे आहे. आदी शंकराचार्य जर असे म्हणतात, तर मग तुम्ही-आम्ही काय म्हणायचे\nतात्पर्य, कोणत्याही गोष्टीचा अहंकार नको.\nदिवाळीच्या निमित्ताने सात्त्विक रांगोळ्या \nश्री दत्तगुरूंनी गोरक���षनाथांच्या सिद्धीचे गर्वहरण कसे केले \nश्री स्वामी समर्थांचा हितोपदेश : लोभाऐवजी धर्माने वागा \nसमर्थ रामदासस्वामींची क्षात्रवृत्ती दर्शवणारी कथा\nभक्ताच्या इच्छेनुसार देवाने काम करणे\nविठ्ठलाने स्वतः ज्ञान न देता गुरूंकडे पाठवणे\nगंगास्नानाने पावन होण्यासाठी यात्रेकरूंमध्ये खरा भाव आवश्यक \nहिंदू जनजागृति समितिकी स्थापना ७ अक्टूबर २००२ को धर्मसंस्थापनाके लिए, अर्थात धर्मपर आधारित हिंदु राष्ट्रकी स्थापनाके लिए की गई उस समयसे आजतक इन १२ वर्षोंमें हिंदू जनजागृति समितिने धर्मशिक्षा, धर्मजागृति, राष्ट्ररक्षा, धर्मरक्षा एवं हिंदूसंगठन, इस पांचसूत्री उपक्रमको सफलतापूर्वक कार्यान्वित किया \nव्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल \nराष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा\nसण व राष्ट्रीय दिवस प्रश्नमंजुषा\nमुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे\nआदर्श पालक कसे व्हाल \nसण, धार्मिक उत्सव व व्रते\nसुभाषिते (अर्थासह ) (Subhashita)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/pune-news/all-country-close-for-road-transport-bill-of-central-government-1053465/", "date_download": "2020-05-29T14:42:17Z", "digest": "sha1:UQWRWPDXA2PI4NHJIH2PEO57WQHGWQV6", "length": 12721, "nlines": 203, "source_domain": "www.loksatta.com", "title": "केंद्राच्या रस्ते वाहतूक विधेयकाच्या विरोधात देशव्यापी बंदचा निर्णय | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात ४५ हजार चाकरमानी दाखल\nमाथेरानमधील घोडय़ांसाठी अनंत अंबानींकडून खुराक\nरिक्षातूनही आता करोना रुग्णांची वाहतूक\nधुळ्यात पोलिसाला करोनाची लागण\nभाडय़ाची दुकाने रिकामी होण्यास सुरुवात\nकेंद्राच्या रस्ते वाहतूक विधेयकाच्या विरोधात देशव्यापी बंदचा निर्णय\nकेंद्राच्या रस्ते वाहतूक विधेयकाच्या विरोधात देशव्यापी बंदचा निर्णय\nकेंद्र शासनाच्या नव्या प्रस्तावित रस्ते वाहतूक विधेयकाच्या (रोड ट्रान्सपोर्ट सेफ्टी बिल) विरोधात परिवहन क्षेत्रातील कामगारांनी देशव्यापी बंदचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती महाराष्ट्र एसटी कामगार\nकेंद्र शासनाच्या नव्या प्रस्तावित रस्ते वाहतूक विधेयकाच्या (रोड ट्रान्सपोर्ट सेफ्टी बिल) विरोधात परिवहन क्षेत्रातील कामगारांनी देशव्यापी बंदचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव चव्हाण व सरचिटणीस हनुमंत ताटे यांनी दिली.\nकेंद्र शासनाच्या विधेयका��ा विरोध करण्याच्या दृष्टीने दिल्ली येथे धरणे आंदोलन करण्यात आले. हे विधेयक मागे घेण्याची मागणी या वेळी करण्यात आली. याबाबत जानेवारीपर्यंत सकारात्मक निर्णय न झाल्यास पुढील वर्षी मार्च महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात देशव्यापी बंद करण्याचा निर्णयही त्या वेळी घेण्यात आला. बंदची तारीख ठरविण्यासाठी देशव्यापी परिवहन कामगारांच्या प्रतिनिधींची ६ फेब्रुवारीला दिल्लीत बैठक होणार असल्याचेही ताटे यांनी कळविले आहे.\nकेंद्राच्या प्रस्तावित विधेयकाची अंमलबजावणी झाल्यास खासगी वाहतूक व एसटी वाहतूक समान पातळीवर येऊन एसटीचे अस्तित्व धोक्यात येऊ शकते. त्यामुळे सध्या एसटी महामंडळाकडून प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सुरक्षित सेवेत अडथळा निर्माण होऊ शकतो. एसटी डोंगराळ व अतिदुर्गम भागात प्रतिदिन २९ हजार ३३७ फेऱ्या करून ५७३.६१ कोटींचा तोटा सहन करीत आहे. तोटा विचारात न घेता कर्तव्य भावनेने सेवा दिली जात आहे. विधेयकाची अंमलबजावणी झाल्यास ही सेवा देणे अडचणीचे ठरणार आहे. त्याचप्रमाणे विविध घटकांना सवलतींपासून वंचित रहावे लागणार आहे, असा दावा एसटी कामगार संघटनेने केला आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nकेंद्रीय पथकाच्या दुष्काळी दौऱ्याची सोलापुरात केवळ औपचारिकता\nकिती पाकिस्तानींना भारतानं दिलं नागरिकत्व सीतारामन यांनी दिलं उत्तर\nब्लू व्हेल गेमच्या लिंक हटवा; केंद्र सरकारचे गूगल, फेसबुकला निर्देश\nवाजवी निर्बंधासह खासगीपणा हा मूलभूत हक्क\nगर्लफ्रेण्डला भेटायला बिहारला जायचंय; बॉयफ्रेण्डच्या विनंतीवर सोनू सूद म्हणतो...\nअपेक्षा सोडली; अक्षय कुमारच्या 'पृथ्वीराज चौहान'चं भव्य सेट पाडणार\nविराटने अनुष्काला घटस्फोट द्यावा, भाजपा आमदाराची 'त्या' वादावरुन मागणी\n'तुमची नेहमी आठवण येते'; विलासरावांच्या जयंतीनिमित्त रितेश भावूक, पाहा व्हिडिओ\nफक्त एक काॅल करा; सोनू सूदचं स्थलांतरितांना मदतीचं आश्वासन\nबदलापूरची जांभळं पिकली झाडावरती..\nटाळेबंदीत बंदोबस्तासह गुन्हेगारीस आळा घालण्याचे आव्हान\nरिक्षातूनही आता करोना रुग्णांची वाहतूक\nसांस्कृतिक नगरांमधल्या कट्टय़ांचा ऑनलाइन आविष्कर\nमाथ��रानमधील घोडय़ांसाठी अनंत अंबानींकडून खुराक\nमासळी लिलाव बाजार बंद\nसुविधाच नसताना ऑनलाइन शिक्षणाचा घाट\n1 १५ नगरसेवकांचे पिंपरी पालिकेत ठिय्या आंदोलन\n2 पोलीस मुख्यालयातील दोन कर्मचाऱ्यांना सक्तमजुरी\n3 सवाई गंधर्व महोत्सव १ ते ४ जानेवारीदरम्यान\nVIDEO: गिरीश कुबेरांनी वाङ्‌मयचौर्य केले का", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/6928", "date_download": "2020-05-29T14:26:25Z", "digest": "sha1:52BFAQD6VDEJA5ZIXISM36JMT7RCBCK7", "length": 10614, "nlines": 205, "source_domain": "www.maayboli.com", "title": "marathi : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०२०\nओलावा असेल तरी कसा\nपडणारी एक एक भेग\nजसा ओलावा देईल तसा\nसांग ना गेलीस तू कुठे\nतुझी सावली अजून आहे\nतो सूर्य अजूनही आहे\nपण सांग ना गेलीस तू कुठे\nकैसा हा तू केलास घात\nअशी सांग ना गेलीस तू कुठे\nवाट पाहतो अजूनही दारात\nतुला शोधतो अजूनही घरात\nभयाण शांतता छळते मनात\nसखे, सांग ना गेलीस तू कुठे\nएकदा परतुनी मजकडे ये\nघट्ट तुझ्या मिठीत घे\nचुका माझ्या उदरात घे\nतुजवीण सांग ना मी जाऊ कुठे\nRead more about सांग ना गेलीस तू कुठे\nमाझा मराठी हा देश...\nमाझा मराठी हा देश, त्याचं गुण किती गावं\nपर देशी जाता येई, त्याचा आठव आठव\nकोकणचा समंदर, दर्या अफाट अफाट\nदूर चमचमती लाटा, काय वर्णू त्याचा थाट\nत्याचा किनारा किनारा, लांब चालावं चालावं\nरेघा वाळूत मारता वारं, अंगी भिनावं भिनावं\nमाझा मराठी हा देश, त्याचं गुण किती गावं... ||१||\nकडे कपारी नी किल्ले, सह्य पहाड पहाड\nबोरे आणि चिंचा खात, मस्त फिरावं उनाड\nरायगडी कधी जाता, हिरकणीला स्मरावं\nअन राजाच्या चरणी, शीर झुकावं झुकावं\nमाझा मराठी हा देश, त्याचं गुण किती गावं... ||२||\nशेतामंदी बळीराजा, राब राबतो राबतो\nनदीमंदी गार पाणी, ऊस जोमाने वाढतो\nमस्त परफ्युम मिळाला , आवडेल मंजूला . घर गाठल पटकन . मंजूने दार उघडल आत जाता जाताच तिच्या कंबरेला वेढा घातला आणि तिला उचलण्याचा प्रयत्न केला . ब-याच दिवसांनी तिला उचलण्याचा प्रयत्न करत होतो . थोड वजन वाढल होत पण तरीही उचलण्याइतक होत . किमान तिचे पाय जमिनीपासुन वेगळे केले . दार अर्धवट उघड होत ते बंद केल . तिला तशीच उचलून सोफ्यावर घेऊन बसलो .\n\" अहो काय करताय तिकड भाजी आहे गॅसवर ती खाली लागेल . \"\n\" असुदे ग आज आपण बाहेरूनच मागवू काही तरी . तू कुठ जाऊ नकोस मला सोडून आ���ा . \"\n\" ठिक आहे पण तेवढा गॅस तरी बंद करुन येते तोपर्यंत तुम्ही हात-पाय तरी धुऊन या . \"\nलाडक्या अशोक मामांचा ( अशोक सराफ) वाढदिवस.\nतब्बल ४० वर्ष आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना खदखदून हसायला लावणारे तर कधी चटकन डोळ्यात पाणी आणायला लावणारे मराठी / हिंदी सिनेमा, मालिकांमधील चतुरस्त्र अभिनेता #AshokSaraf यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.\nRead more about लाडक्या अशोक मामांचा ( अशोक सराफ) वाढदिवस.\nया मैत्रीला बनवायचं होतं\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://vidarbhakranti.com/?m=20200521", "date_download": "2020-05-29T14:30:22Z", "digest": "sha1:IKSTAG2CXVD6FEXLQC677A4IB44WTXGJ", "length": 10886, "nlines": 88, "source_domain": "vidarbhakranti.com", "title": "May 21, 2020 7:42 pm – विदर्भ क्रांती", "raw_content": "\nआदिवासी विद्यार्थी संघाकडून व्येंकटापूर येथील गोरगरिबांना जीवनावश्यक वस्तूंचे किट्स वाटप\nआदिवासी विद्यार्थी संघाचं प्रयत्नाने मृत महिलेचा शव पोहोचला घरी\nस्थानिकांचे जीवनमान सुधारण्यासाठी दुग्ध व्यवसायाला चालना द्या… मंत्री सुनील केदार\nसिरोंचा तालुक्यातील बी.एस.एन.एल.ची इंटरनेट सेवा ठरली कुचकामी \nतालुका स्तरावर आदिवासी विकास मंडळ खरेदी करणार मका\nसिरोंचा तालुक्यातील बी.एस.एन.एल.ची इंटरनेट सेवा ठरली कुचकामी \nविदर्भक्रांती न्यूजनेटवर्क…..सिरोंचा तालुक्यात इंटरनेट सेवा नावापुरतीच राहील का सिरोंचा-सध्याचे युग हे तंत्रज्ञानाचे युग असुन सध्या नागरिकांची प्रतेक कामे बदलत्या काळानुसार आता आॅनलाईन पध्दतीने करण्याचे आदेश शासनाने दिले असल्याने आता कोणतेही शासकिय व अशासकीय कामा साठी नागरिकांना ऑनलाईन अर्ज करण्याची पाळी आली आली असुन हि कामे करायची म्हटले तर इंटरनेट सेवा उपलब्ध असने अतिशय गरजेचे आहे.त्या […]\nतालुका स्तरावर आदिवासी विकास मंडळ खरेदी करणार मका\nतालुकास्तरावर आदिवासी विकास मंडळ खरेदी करणार मका*जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांची जिल्हाधिकाऱ्यां सोबत झालेल्या चर्चेत निघाला तोडगा* *मका उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा* विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क… अहेरी विधानसभा क्षेत्रातील पाच तालुक्यातील मका पीक तालुकास्तरावर आदिवास��� विकास मंडळ खरेदी करणार असल्याची माहिती गडचिरोली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी दिली. अहेरी विधानसभा क्षेत्रात पाच ही तालुक्यात शेतकरी मोठ्या प्रमाणात मकाचे […]\nआपला विदर्भ छत्तीसगड ताज्या घडामोडी तेलंगणा देश महाराष्ट्र मुलाखत राशिभविष्य रोजगार वार्ता संपादकीय\nअंजली तेंडुलकर अहमदनगरच्या शेतकऱ्यांमध्ये, सेंद्रिय शेतीला भेट\nहमदनगर : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सामाजिक उपक्रमात अग्रेसर आहे. आपल्या खासदार निधीतून त्याने अनेक ठिकाणी निधी दिलाय. मात्र त्याची पत्नी अंजली तेंडुलकर यांनीही त्याच्या पावलावर पाऊल टाकलं आहे. अंजली यांनी अहमदनगर जिल्ह्यातील सेंद्रिय शेतीची पाहणी करुन शेतकर्‍यांच्या मदतीसाठी हात पुढे केला. अंजली यांच्या स्नेही क्लिया इथे सेंद्रिय शेतीचा प्रचार आणि प्रसार करत आहेत. अंजली […]\nकरवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर परिसर पूर्ण प्लास्टिकमुक्त झाला आहे\nमंगळवेढ्याच्या स्पेशल हुरडा पार्ट्याना सुरुवात\nअमेरिकेचा पाकवर ड्रोन हल्ला, हक्कानीचा म्होरक्या ठार\nप्रीती झिंटांच्या संघात पोहोचला काश्मीरचा क्रिस गेल, लगावतो १००-१००मीटर लांब षटकार\nमुंबई : जम्मू-काश्मीरचा क्रिकेटर परवेझ रसूल आणि मध्यमगती गोलंदाज उमर नजीर यांना यंदाच्या आयपीएलच्या लिलावात कोणी विकत घेतले नाही. मात्र मंजूर अहमद डारला पहिल्यांदा आयपीएलमध्ये प्रवेश मिळाला. मंजूरला किंग्ज इलेव्हन पंजाबने १० लाख रुपयांना विकत घेतले. मंजूरने मुलाखतीत म्हटले होते, माझे लक्ष्य सध्या आयपीएल इतकेच आहे. गेल्या वर्षी पुणे वॉरियर्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्याकडून खेळलेल्या […]\nउद्या भारत-पाकिस्तान सेमीफायनल रंगणार, पाहा किती वाजता सुरु होणार मॅच\nएनआयएसाठी ‘मोस्ट वॉ़न्टेड’ अब्दुल मुश्ताक कुरेशीला अटक\nमुंबई : मुंबईतील २००६ रेल्वे ब़ॉम्बस्फोटाचा आरोपी इंडियन मुजाहिद्दीन या अतिरेकी संस्थेचा सभासद असलेल्या अब्दुल मुश्ताक कुरेशीला दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने अटक केली आहे. दरम्यान या दहशतवाद्यावर NIA ने ४ लाखांचे बक्षीस ठेवलं होतं. तर इंटरपोलने सुद्धा कुरेशीविरोधात विरोधात रेड कॉर्नर नोटीस काढली होती. अब्दुल कुरेशी हा बॉम्ब बनविण्यात एक्स्पर्ट अब्दुल कुरेशी हा बॉम्ब बनविण्यात […]\nशिर्डीत बनावट व्हीआयपी पास बनवून भाविकांची लूट\nया इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो गडचिरोली न्यायालयाअंतर्गत मर्यादित राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.hellodox.com/tip/category/all/Natural-Cures/1671/langtype/668-Toothache/page/33", "date_download": "2020-05-29T14:04:59Z", "digest": "sha1:JCC4YDPYZHC7AT5VU3SQJR5XEQ2M2FWG", "length": 5070, "nlines": 72, "source_domain": "www.hellodox.com", "title": "थ्रेडिंगनंतर पिंपल्सचा त्रास टाळण्यासाठी खास उपाय", "raw_content": "\nथ्रेडिंगनंतर पिंपल्सचा त्रास टाळण्यासाठी खास उपाय\nचेहर्‍यावरील अनावश्यक केस हटवण्यासाठी अनेकजण थ्रेडिंगचा पर्याय निवडतात. थ्रेडिंगद्वारा आयब्रो (भुवया) आणि अप्पर लिप्सवरील केस हटवले जातात. मात्र ही प्रक्रिया काही प्रमाणात वेदनादायी आहे. संवेदनशील त्वचेच्या लोकांमध्ये थ्रेडिंगमुळे वेदनांसोबत पुरळ, पिंपल्सचा त्रासही बळावण्याची शक्यता असते. थ्रेडिंगनंतर काही दिवसातच पिंपल्स येण्याचा तुम्हांलाही त्रास असेल तर या उपायांनी त्यावर नक्की मात करा.\nथ्रेडिंगनंतर या उपायांनी कमी करा पिंपल्सचा त्रास :\n1. थ्रेडिंगनंतर येणारे पिंपल्स टाळण्यासाठी कोमट पाणी फायदेशीर आहे. याकरिता थ्रेडिंगपूर्वीच कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवावा. कोमट पाण्यामुळे चेहरा मुलायम होतो, सोबतच थ्रेडिंगदरम्यान वेदना कमी होतात.\n2.आयब्रो केल्यानंतर त्वचेवर बर्फ फिरवा. यामुळे जळजळ, इंफेक्शनचा धोका कमी होण्यास मदत होईल.\n3. थ्रेडिंगनंतर पिंपल्सचा त्रास टाळायचा असल्यास आयब्रोवर टोनर लावावे. टोनर नसल्यास दालचिनीचा काढा लावणंही फायदेशीर ठरते.\n4. थ्रेडिंग केल्यानंतर चेहर्‍यावर गुलाबपाणी लावणं फायदेशीर आहे. यामुळे त्वचा खुलवण्यास मदत होते. थ्रेडिंग केल्यानंतर 12 तासांपर्यंत शक्यतो कोणत्याही ब्युटी प्रोडक्ट्सचा वापर करणं टाळा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/mumbai/jitendra-avhad-news-mns-leader-kirtikumar-shinde-has-demanded-action-against-minister-jitendra-awhad/", "date_download": "2020-05-29T13:30:40Z", "digest": "sha1:PC5WLVNKBNWWDM6UP3HYEFI6FGKWJAE7", "length": 36749, "nlines": 463, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Jitendra Awhad: जितेंद्र आव्हाडांच्या चेहऱ्यावरचा 'संविधानवादा'चा बुरखा फाटला; मनसेतील 'दुसरं' मत - Marathi News | Jitendra avhad News : MNS leader Kirtikumar Shinde has demanded action against Minister Jitendra Awhad on the beating mac | Latest mumbai News at Lokmat.com", "raw_content": "गुरुवार २८ मे २०२०\nपहिल्यांदाच विमानाने मजुरांची घरवापसी; १७७ प्रवासी झारखंडला रवाना\ncoronavirus: ...अन् देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना एकत्र आणलं\nवरळी, महालक्ष्मी कोरोना काळजी केंद्रात खाटांची वाढ; अतिदक्षता विभागात सुविधा\nCoronaVirus News: चेंबूरमध्ये कोरोनाची लागण झालेले एक हजार रुग्ण; बाधितांपैकी ७८ जणांचा मृत्यू\nया वर्षी मुंबई तुंबणार; डेडलाइन संपण्यास उरले चार दिवस\nनव्वदीच्या या प्रसिद्ध अभिनेत्रींमध्ये गेल्या काही वर्षांत झालाय प्रचंड बदल, फोटो पाहून बसेल धक्का\nराधिका आपटेसोबत या अभिनेत्रींचे बाथरुममधील व्हिडिओ झालेत लीक, व्हिडिओंनी माजवली होती खळबळ\nपडद्यावरचा ‘विलन’ ते ‘लॉकडाऊन हिरो’ अशी आहे ‘इंजिनिअर ते अ‍ॅक्टर’ बनेपर्यंतची सोनू सूदची कहाणी\nअभिनेत्री अमृता देशमुखच्या या हॉट अँड सेक्सी अदा पाहून म्हणाल- मार ही डालेंगे\nMonochrome फोटोतही ग्लॅमरस सई ताम्हणकर दिसली फर्स्ट क्लास, पहा हे फोटो\nकेस कापताना आता अशी घेतली जातीये खबरदारी\nरेल्वेचा पुन्हा अनागोंदी कारभार\n१५ जूनपासून शाळा नाही शैक्षणिक वर्षं सुरू होणार\n10च्या विद्यार्थ्यांना 'असे' मिळणार भूगोलाचे गुण\nठाण्यातील २९४ पोलीस विलगीकरणानंतर पुन्हा डयूटीवर झाले रुजू\nCoronaVirus News: बालआरोग्याचीच नव्हे तर बालमनाचीही घेऊ काळजी\n मुंबईतील अभियंत्याचा ठाण्यातील घरात ह्दयविकाराने मृत्यु\n'या' डासांमधील बॅक्टेरियांमधून कोरोनाचा विषाणू होणार नष्ट; चीन आणि अमेरिकेतील तज्ज्ञांचा दावा\nअतिथि देवो भव : पर्यटकांचा निम्मा खर्च देणार 'हा' सुंदर देश\n 'तो' आयसोलेशन वॉर्डमधून पळाला, गावभर फिरला; कोरोना पॉझिटिव्ह आला...\nगडचिरोली : भुसावळ येथून आलेल्या दोन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह, एकूण रुग्णसंख्या पोहोचली 28 वर\nआरोग्य सेतू अ‍ॅपमधून १ लाख रुपये कमवण्याची संधी; फक्त करावं लागणार ‘हे’ काम\n 6 फुटापर्यंतच्या सोशल डिस्टन्सिंगमध्येही कोरोनाचा धोका; इतकं ठेवा अंतर\nअकोला : पातूर तालुक्यात एकाच रात्री ४ घरफोड्या; चान्नी पोलीस स्टेशन अंतर्गत खेट्रीमध्ये एक आणि शिरपूरमध्ये तीन ठिकाणी घरफोडीच्या घटना घडल्या.\n ‘या’ घोड्याला होम क्वारंटाईन करण्याचे कुटुंबाला आदेश, कारण...\nCoronaVirus News: राज्यात दिवसभरात १०५ बाधितांचा मृत्यू; कोरोनाग्रस्तांची संख्या ५६ हजार ९४८\nअकोला - बोरगाव मंजू येथील एका इसमाचा मृतदेह मेन रोड स्थित भाजी बाजारात आढळला; घातपाताची शक्यता, संजय धुळधर असे मृतकाचे नाव आहे.\nCoronaVirus News: देशातील लॉकडाउन आणखी १५ दिवस वाढण्याची चिन्हे\nउत्तर प्रदेश - योगी सरकारचा यू-टर्न; कामगारांना परत बोलावण्यासाठी आमच्या परवानगीची गरज नाही\nबंगळुरू : कर्नाटक मंत्रिमंडळाची आज संध्याकाळी ४ वाजता बैठक होणार.\nशुक्रवारी रात्री कुणी भारतीय जिंकू शकतो अब्जावधीचा जॅकपॉट\nवणी(यवतमाळ): येथील मोमिनपुरा भागात गुरूवारी पहाटे २ वाजताच्या सुमारास जुन्या वादातून दोन गटांत तुफान हाणामारी झाली. यात दोन्ही गटातील आठ ते दहा लोक जखमी झालेत.\nतेलंगणा सरकारने गुरूवारपासून सर्व दुकाने उघडण्याची परवानगी दिली. मात्र, मॉलला परवानगी दिली नसून सुरुवातीला अल्टनेटक बेसिसवर दुकाने उघडणार.\nकसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...\n 'तो' आयसोलेशन वॉर्डमधून पळाला, गावभर फिरला; कोरोना पॉझिटिव्ह आला...\nगडचिरोली : भुसावळ येथून आलेल्या दोन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह, एकूण रुग्णसंख्या पोहोचली 28 वर\nआरोग्य सेतू अ‍ॅपमधून १ लाख रुपये कमवण्याची संधी; फक्त करावं लागणार ‘हे’ काम\n 6 फुटापर्यंतच्या सोशल डिस्टन्सिंगमध्येही कोरोनाचा धोका; इतकं ठेवा अंतर\nअकोला : पातूर तालुक्यात एकाच रात्री ४ घरफोड्या; चान्नी पोलीस स्टेशन अंतर्गत खेट्रीमध्ये एक आणि शिरपूरमध्ये तीन ठिकाणी घरफोडीच्या घटना घडल्या.\n ‘या’ घोड्याला होम क्वारंटाईन करण्याचे कुटुंबाला आदेश, कारण...\nCoronaVirus News: राज्यात दिवसभरात १०५ बाधितांचा मृत्यू; कोरोनाग्रस्तांची संख्या ५६ हजार ९४८\nअकोला - बोरगाव मंजू येथील एका इसमाचा मृतदेह मेन रोड स्थित भाजी बाजारात आढळला; घातपाताची शक्यता, संजय धुळधर असे मृतकाचे नाव आहे.\nCoronaVirus News: देशातील लॉकडाउन आणखी १५ दिवस वाढण्याची चिन्हे\nउत्तर प्रदेश - योगी सरकारचा यू-टर्न; कामगारांना परत बोलावण्यासाठी आमच्या परवानगीची गरज नाही\nबंगळुरू : कर्नाटक मंत्रिमंडळाची आज संध्याकाळी ४ वाजता बैठक होणार.\nशुक्रवारी रात्री कुणी भारतीय जिंकू शकतो अब्जावधीचा जॅकपॉट\nवणी(यवतमाळ): येथील मोमिनपुरा भागात गुरूवारी पहाटे २ वाजताच्या सुमारास जुन्या वादातून दोन गटांत तुफान हाणामारी झाली. यात दोन्ही गटातील आठ ते दहा लोक जखमी झालेत.\nतेलंगणा सरकारने गुरूवारपासून सर्व दुकाने उघडण्याची प��वानगी दिली. मात्र, मॉलला परवानगी दिली नसून सुरुवातीला अल्टनेटक बेसिसवर दुकाने उघडणार.\nकसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...\nAll post in लाइव न्यूज़\nJitendra Awhad: जितेंद्र आव्हाडांच्या चेहऱ्यावरचा 'संविधानवादा'चा बुरखा फाटला; मनसेतील 'दुसरं' मत\nJitendra avhad News : जितेंद्र आव्हाडांच्या बंगल्यावरील मारहाणीच्या प्रकरणावर काही जणांनी पाठिंबा दिला आहे, तर काही लोकांनी या कृत्याचा विरोध दर्शविला आहे\nJitendra Awhad: जितेंद्र आव्हाडांच्या चेहऱ्यावरचा 'संविधानवादा'चा बुरखा फाटला; मनसेतील 'दुसरं' मत\nमुंबई: राज्यात एकीकडे कोरोनाचं संकट असताना राजकीय वातावरणही पेटू लागलं आहे. मंत्री जितेंद्र आव्हाडांच्या उपस्थितीत एका तरुणाला बेदम मारहाण केल्याचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटू लागले आहे. लॉकडाऊनच्या काळातही खुद्द तरुणाला मंत्र्यांच्या बंगल्यात बोलावून ही मारहाण झाल्याने विरोधकांनी सरकारवरच निशाणा साधला आहे.\nजितेंद्र आव्हाडांच्या बंगल्यावरील मारहाणीच्या प्रकरणावर काही जणांनी पाठिंबा दिला आहे, तर काही लोकांनी या कृत्याचा विरोध दर्शविला आहे. मनसेच्या नेत्या रुपाली पाटील यांनी देखील जितेंद्र आव्हाडांच्या बंगल्यावरील मारहाणीचं समर्थन केले. परंतु मनसेचे नेते कीर्तिकुमार शिंदे यांनी घडलेल्या या सर्व प्रकरणाचा विरोध केला आहे. कीर्तिकुमार शिंदे यांनी या मारहाणीबाबत जितेंद्र आव्हाड यांच्यावर कारवाई व्हायला हवी असं मत व्यक्त केलं आहे.\nकीर्तिकुमार शिंदे ट्विट करत म्हणाले की, सोशल मीडियावरचं मत पटलं नाही म्हणून ठाण्यातील अनंत करमुसे यांना अमानुष मारहाण करणारे मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा धिक्कार करणं गरजेचं आहे. संचारबंदीच्या काळात हे कृत्य केल्यामुळे मग्रूर आव्हाडाच्या चेहऱ्यावरचा 'संविधानवादा'चा बुरखा फाटला आहे. जितेंद्र आव्हाडांवर त्वरित कारवाई व्हायला हवी अशी मागणी कीर्तिकुमार शिंदे यांनी केली आहे.\nसोशल मीडियावरचं मत पटलं नाही म्हणून ठाण्यातील अनंत करमुसे यांना अमानुष मारहाण करणारे मंत्री @Awhadspeaksयांचा धिक्कार करणं गरजेचं आहे. संचारबंदीच्या काळात हे कृत्य केल्यामुळे मग्रूर आव्हाडाच्या चेहऱ्यावरचा 'संविधानवादा'चा बुरखा फाटला आहे.\nआव्हाडांवर त्वरित कारवाई व्हायला हवी. pic.twitter.com/Dw9JurQQLQ\nमनसेच्या नेत्या रुपाली पाटील यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर ��रुन जितेंद्र आव्हाडांच्या बंगल्यावरील मारहाणीचं समर्थन केलं आहे. मंत्री, कलाकार किंवा कोणत्याही एखाद्या पक्षाचा कार्यकर्ता, पदाधिकारी यांनी केलेल्या पोस्टवर विकृत पणे कमेंट करु नये. तसेच विकृतीची कमेंट केलीच तर विकृतीप्रमाणे मार खावा असं रुपाली पाटील यांनी म्हटले आहे. जितेंद्र आव्हाड यांच्याबाबत जी काही विकृत पोस्ट केली म्हणून त्याला मारहाण केली असेल तर हे चांगलेच केले. विकृतपणे कमेंट करणाऱ्यांना ठेचलेच पाहिजे असं रुपाली पाटील यांनी फेसबुकद्वारे सांगितले आहे. त्यामुळे जितेंद्र आव्हाडांच्या बंगल्यावरील मारहाणीवरुन मनसेतच मनभिन्नता असल्याचे दिसून येत आहे.\nतत्पूर्वी जितेंद्र आव्हाड या सर्व प्रकरणावर म्हणाले की, माझ्या विरोधात गेली 3 वर्षे हा अभियंता नको नको त्या पोस्ट करतो आहे. मला माझे कार्यकर्ते याबाबत अनेकदा सांगायचे पण मी याकडे दुर्लक्ष केले. मी गेले २४ तास माझ्या मतदारसंघात आणि सोलापूर जिल्हयातील कामात व्यस्त आहे. या अभियंत्याला मारहाण झाल्याचा सर्व प्रकार मला सोशल मीडियाद्वारे समजला असल्याचे प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5 एप्रिल रोजी रात्री 9 वाजून 9 मिनिटांनी दिवे लावण्याचं आवाहन केलं होतं. मोदी यांनी हे आवाहन केल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या या भूमिकेवर सडकून टीका केली होती. आव्हाड यांनी आपली भूमिका ट्वीट करून प्रसिद्धही केली होती. त्यांच्या या प्रतिक्रियेनंतर पीडित तरुणाने आव्हाड यांच्याबद्दल सोशल मीडियावर एक आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती. त्यानंतर सुरक्षारक्षकांनी या तरुणाला जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यावर नेवून त्यांच्यासमोर अमानुष मारहाण केल्याचा आरोप या तरुणाने केला आहे. या प्रकरणी वर्तकनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.\nJitendra AwhadMNSNCPMaharashtra GovernmentPoliceBJPDevendra FadnavisRaj Thackerayजितेंद्र आव्हाडमनसेराष्ट्रवादी काँग्रेसमहाराष्ट्र सरकारपोलिसभाजपादेवेंद्र फडणवीसराज ठाकरे\nमी कर्तव्यदक्ष माउली; संसर्गाच्या दहशतीत कर्तव्य प्रथम\nआव्हाड यांच्या बंगल्यावरील मारहाण प्रकरणात तीन पोलिसांचाही समावेश\nभाजपा शिष्टमंडळ राज्यपालांच्या भेटीला\n‘मॉर्निंग वॉक आणि पाळीव प्राणी फिरविणे बंद करा’\nतोंडाला मास्क न लावणाऱ्यांविरुद्ध ठाणे पोलीस करणार कारवाई\nचुलत भावाच्या मारहाणीत बहिणीचा मृत्यू\nपहिल्यांदाच विमानाने मजुरांची घरवापसी; १७७ प्रवासी झारखंडला रवाना\nवरळी, महालक्ष्मी कोरोना काळजी केंद्रात खाटांची वाढ; अतिदक्षता विभागात सुविधा\nCoronaVirus News: चेंबूरमध्ये कोरोनाची लागण झालेले एक हजार रुग्ण; बाधितांपैकी ७८ जणांचा मृत्यू\nया वर्षी मुंबई तुंबणार; डेडलाइन संपण्यास उरले चार दिवस\nसॅनिटायझरने भाज्या, फळे धुताय खबरदार; वैद्यकीय तज्ज्ञांचे आवाहन\nCoronaVirus News: केंद्राने काहीही फुकट दिले नाही; महाविकास आघाडीचा पलटवार\nकोरोना संकट हाताळण्यात राज्य सरकार अपयशी ठरलंय, हा भाजपाचा आरोप पटतो का\nकेस कापताना आता अशी घेतली जातीये खबरदारी\n10च्या विद्यार्थ्यांना 'असे' मिळणार भूगोलाचे गुण\nरेल्वेचा पुन्हा अनागोंदी कारभार\n१५ जूनपासून शाळा नाही शैक्षणिक वर्षं सुरू होणार\nराज्यात राजकीय वादळाला सुरूवात \nराष्ट्रपती राजवटीची भीती अपयश लपवण्यासाठी \nश्रमिक एक्सप्रेसमध्ये श्रमिकांचेच हाल\nराजभवनातील गंजलेल्या तोफांमधून हल्ले काय होणार\nअशी कोरोनावाली ईद पुन्हा कधीही नको\nईदनिमित्त भाईजानची चाहत्यांना खास भेट\n 6 फुटापर्यंतच्या सोशल डिस्टन्सिंगमध्येही कोरोनाचा धोका; इतकं ठेवा अंतर\nअभिनेत्री अमृता देशमुखच्या या हॉट अँड सेक्सी अदा पाहून म्हणाल- मार ही डालेंगे\nनव्वदीच्या या प्रसिद्ध अभिनेत्रींमध्ये गेल्या काही वर्षांत झालाय प्रचंड बदल, फोटो पाहून बसेल धक्का\nCoronaVirus News: लॉकडाऊनमध्ये वेगळीच खेळी; 'त्या' निर्णयामुळे भरणार मोदी सरकारची झोळी\n बलाढ्य चीनच्या साम्राज्याला अवघ्या २३ वर्षांच्या तरुणाने सुरुंग लावला; हॉंगकॉंग पेटले\n'ऑनलाईन अन् डिजिटल शिक्षण द्या, यंदाच्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात करा'\nप्रेयसीनं रात्री घरी बोलावणं ठरलं कर्दनकाळ; घरी जाताच झाली हत्या\nMonochrome फोटोतही ग्लॅमरस सई ताम्हणकर दिसली फर्स्ट क्लास, पहा हे फोटो\nवाणी कपूरचे फोटो पाहून तुम्हीही म्हणाल क्रेझी किया रे...\nआर्ची उर्फ रिंकू राजगुरूचे ग्लॅमरस फोटो एका क्लिकवर, फोटो पाहून व्हाल सैराट\n 'तो' आयसोलेशन वॉर्डमधून पळाला, गावभर फिरला; कोरोना पॉझिटिव्ह आला...\nपहिल्यांदाच विमानाने मजुरांची घरवापसी; १७७ प्रवासी झारखंडला रवाना\nCoronavirus: आरोग्य सेतू अ‍ॅपमधून १ लाख रुपये कमवण्याची संधी; फक्त करावं लागणार ‘हे’ काम\ncoronavirus : औरंगाबाद @ १३९७; नव्या भागातील संक्रमणासह आणखी ३५ बाधितांची भर\nAdvt: शुक्रवारी रात्री कुणी भारतीय जिंकू शकतो अब्जावधीचा जॅकपॉट\nCoronavirus: आरोग्य सेतू अ‍ॅपमधून १ लाख रुपये कमवण्याची संधी; फक्त करावं लागणार ‘हे’ काम\n ‘या’ घोड्याला होम क्वारंटाईन करण्याचे कुटुंबाला आदेश, कारण...\n 'तो' आयसोलेशन वॉर्डमधून पळाला, गावभर फिरला; कोरोना पॉझिटिव्ह आला...\nLockdown: योगी सरकारचा यू-टर्न; कामगारांना परत बोलावण्यासाठी आमच्या परवानगीची गरज नाही\n 6 फुटापर्यंतच्या सोशल डिस्टन्सिंगमध्येही कोरोनाचा धोका; इतकं ठेवा अंतर\nCoronaVirus News : हिपॅटायटीस सी आणि एचआयव्हीचे औषध कोरोनावर मात करण्यासाठी प्रभावी, भारतीय वैज्ञानिकांचा दावा\nCoronaVirus News: राज्यातील लॉकडाउन टप्प्याटप्प्याने हटवणार; कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होण्याची शक्यता\nCoronaVirus News : शाळा-कॉलेज कधी सुरू होणार; केंद्रीय गृहमंत्रालयाने दिलं उत्तर\ncoronavirus: अमेरिकेतील कोरोनाबळींची संख्या एक लाखांपार, आतापर्यंत १७ लाख जणांना संसर्ग\nCoronavirus: कोरोनाशी लढण्यासाठी वैज्ञानिकांचा नवा शोध; ‘या’ औषधाचा एक डोस रुग्णांना देणार ताकद\nजगभरातील कोरोना व्हायरस अपडेट्स", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://vidarbhakranti.com/?m=20200522", "date_download": "2020-05-29T14:42:56Z", "digest": "sha1:PLWSW7YUP567VXRO6GXFJECXPXDES2IT", "length": 9572, "nlines": 84, "source_domain": "vidarbhakranti.com", "title": "May 22, 2020 7:28 pm – विदर्भ क्रांती", "raw_content": "\nआदिवासी विद्यार्थी संघाकडून व्येंकटापूर येथील गोरगरिबांना जीवनावश्यक वस्तूंचे किट्स वाटप\nआदिवासी विद्यार्थी संघाचं प्रयत्नाने मृत महिलेचा शव पोहोचला घरी\nस्थानिकांचे जीवनमान सुधारण्यासाठी दुग्ध व्यवसायाला चालना द्या… मंत्री सुनील केदार\nसिरोंचा तालुक्यातील बी.एस.एन.एल.ची इंटरनेट सेवा ठरली कुचकामी \nतालुका स्तरावर आदिवासी विकास मंडळ खरेदी करणार मका\nस्थानिकांचे जीवनमान सुधारण्यासाठी दुग्ध व्यवसायाला चालना द्या… मंत्री सुनील केदार\nस्थानिकांचे जीवनमान सूधारण्यासाठी दुग्ध व्यवसायाला चालना द्या : मंत्री, सुनिल केदार विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क वडसा येथील वळू माता संगोपन व बदक पैदास केंद्रास पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत भेट गडचिरोली : स्थानिक लोकांना अर्थिक पाठबळ उपलब्ध होण्यासाठी तसेच त्यांचे जीवनमान सूधारण्यासाठी जिल्हयातील दुग्धव्यवसायाला चालना देणे आवश���यक असल्याचे मत राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास, क्रिडा व युवक कल्याण मंत्री सुनिल केदार यांनी […]\nआपला विदर्भ छत्तीसगड ताज्या घडामोडी तेलंगणा देश महाराष्ट्र मुलाखत राशिभविष्य रोजगार वार्ता संपादकीय\nअंजली तेंडुलकर अहमदनगरच्या शेतकऱ्यांमध्ये, सेंद्रिय शेतीला भेट\nहमदनगर : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सामाजिक उपक्रमात अग्रेसर आहे. आपल्या खासदार निधीतून त्याने अनेक ठिकाणी निधी दिलाय. मात्र त्याची पत्नी अंजली तेंडुलकर यांनीही त्याच्या पावलावर पाऊल टाकलं आहे. अंजली यांनी अहमदनगर जिल्ह्यातील सेंद्रिय शेतीची पाहणी करुन शेतकर्‍यांच्या मदतीसाठी हात पुढे केला. अंजली यांच्या स्नेही क्लिया इथे सेंद्रिय शेतीचा प्रचार आणि प्रसार करत आहेत. अंजली […]\nकरवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर परिसर पूर्ण प्लास्टिकमुक्त झाला आहे\nमंगळवेढ्याच्या स्पेशल हुरडा पार्ट्याना सुरुवात\nअमेरिकेचा पाकवर ड्रोन हल्ला, हक्कानीचा म्होरक्या ठार\nप्रीती झिंटांच्या संघात पोहोचला काश्मीरचा क्रिस गेल, लगावतो १००-१००मीटर लांब षटकार\nमुंबई : जम्मू-काश्मीरचा क्रिकेटर परवेझ रसूल आणि मध्यमगती गोलंदाज उमर नजीर यांना यंदाच्या आयपीएलच्या लिलावात कोणी विकत घेतले नाही. मात्र मंजूर अहमद डारला पहिल्यांदा आयपीएलमध्ये प्रवेश मिळाला. मंजूरला किंग्ज इलेव्हन पंजाबने १० लाख रुपयांना विकत घेतले. मंजूरने मुलाखतीत म्हटले होते, माझे लक्ष्य सध्या आयपीएल इतकेच आहे. गेल्या वर्षी पुणे वॉरियर्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्याकडून खेळलेल्या […]\nउद्या भारत-पाकिस्तान सेमीफायनल रंगणार, पाहा किती वाजता सुरु होणार मॅच\nएनआयएसाठी ‘मोस्ट वॉ़न्टेड’ अब्दुल मुश्ताक कुरेशीला अटक\nमुंबई : मुंबईतील २००६ रेल्वे ब़ॉम्बस्फोटाचा आरोपी इंडियन मुजाहिद्दीन या अतिरेकी संस्थेचा सभासद असलेल्या अब्दुल मुश्ताक कुरेशीला दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने अटक केली आहे. दरम्यान या दहशतवाद्यावर NIA ने ४ लाखांचे बक्षीस ठेवलं होतं. तर इंटरपोलने सुद्धा कुरेशीविरोधात विरोधात रेड कॉर्नर नोटीस काढली होती. अब्दुल कुरेशी हा बॉम्ब बनविण्यात एक्स्पर्ट अब्दुल कुरेशी हा बॉम्ब बनविण्यात […]\nशिर्डीत बनावट व्हीआयपी पास बनवून भाविकांची लूट\nया इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो गडचिरोली न्यायालयाअंतर्गत मर्यादित राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/kolhapur-western-maharashtra-news/solapur/vitthal-rukmini-temples-committee-announced-61-lakh-rupees-aid-for-flood-affected-peoples/articleshow/70620484.cms", "date_download": "2020-05-29T14:56:14Z", "digest": "sha1:XLNSZEBAOCP3AS4VVVITKGZAM7NW7WQC", "length": 7745, "nlines": 89, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nविठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे पूरग्रस्तांना ६१ लाख\nपूरग्रस्तांसाठी मदतीचे अनेक हात पुढे येत असून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीने आज पुरग्रस्तांना ६१ लाख रुपयांची मदत जाहीर केली. समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी कराड येथे पत्रकार परिषद घेऊन त्यात ही घोषणा केली.\nसोलापूर : पूरग्रस्तांसाठी मदतीचे अनेक हात पुढे येत असून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीने आज पुरग्रस्तांना ६१ लाख रुपयांची मदत जाहीर केली. समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी कराड येथे पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली.\nसांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील ब्रह्मनाळ येथे पुराच्या पाण्यात बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत १२ जण मृत्युमुखी पडले होते तर ६ जण बेपत्ता आहेत. या पूरबाधितांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती करणार आहे. त्यासाठी ३६ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, असे भोसले यांनी स्पष्ट केले.\nपाच पूरबाधित गावे दत्तक घेऊन त्यांच्या पुनर्वसनासाठी प्रत्येकी ५ लाख रुपयांची म्हणजेच २५ लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे. प्रशासनाशी सल्लामसलत करून लवकरच ही गावे निश्चित करण्यात येतील, असे सांगतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा करून मदतीबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे, असेही भोसले यांनी पुढे नमूद केले.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nपंढरपूरला दिलासा; पुराचे पाणी ओसरू ला���लेमहत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nस्थलांतरितांसाठी धावली ठाण्याहून रेल्वे\nकरोनामुळे अर्थव्यवस्थेचे मुख्य चाक चिखलात; मंदीने दरवाजा ठोठावला\nप्रसिद्ध गीतकार योगेश गौर यांचं वयाच्या ७७ व्या वर्षी निधन\n करोनाचे संकट नष्ट करण्यासाठी मंदिरात दिला नरबळी\nविद्या बालननं केली 'नटखट' या शॉर्ट फिल्मची निर्मिती\nडोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटला ट्विटरचा पुन्हा आक्षेप\nचार वर्षात तयार झाला 'हा' चित्रपट; ५ जूनला होणार प्रदर्शित", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/womens-reservation-in-consumer-courts/articleshow/70439724.cms", "date_download": "2020-05-29T14:57:12Z", "digest": "sha1:J436YKFMQCVLWXNGA636XSLN7UKQ53VC", "length": 10754, "nlines": 97, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nग्राहक न्यायालयांतील महिला आरक्षणाला तिलांजली\nग्राहकांच्या संरक्षणासाठी १९८६ मध्ये तयार झालेल्या कायद्यात सुधारणा करण्याचे केंद्र सरकारने ठरवले असून, त्यासाठीचे ग्राहक संरक्षण कायदा २०१९ हे विधेयक आज, मंगळवारी लोकसभेत मंजुरीसाठी सादर होण्याची शक्यता आहे. मात्र, जिल्हा मंच तसेच, राज्य आणि केंद्रीय आयोगावर एक तरी महिला सदस्य असावी, हा कायद्यातील नियम नवीन विधेयकात वगळण्यात आला असून, एकप्रकारे ग्राहक न्यायालयांतील महिला आरक्षणाला केंद्र सरकारने तिलांजली दिली असल्याचे मुंबई ग्राहक पंचायतीचे म्हणणे आहे.\n-किमान एका महिला सदस्याचा नियम वगळला\n-लोकसभेत आज विधेयक सादर होण्याची शक्यता\nम. टा. प्रतिनिधी, मुंबई\nग्राहकांच्या संरक्षणासाठी १९८६ मध्ये तयार झालेल्या कायद्यात सुधारणा करण्याचे केंद्र सरकारने ठरवले असून, त्यासाठीचे ग्राहक संरक्षण कायदा २०१९ हे विधेयक आज, मंगळवारी लोकसभेत मंजुरीसाठी सादर होण्याची शक्यता आहे. मात्र, जिल्हा मंच तसेच, राज्य आणि केंद्रीय आयोगावर एक तरी महिला सदस्य असावी, हा कायद्यातील नियम नवीन विधेयकात वगळण्यात आला असून, एकप्रकारे ग्राहक न्यायालयांतील महिला आरक्षणाला केंद्र सरकारने तिलांजली दिली असल्याचे मुंबई ग्राहक पंचायतीचे म्हणणे आहे.\n'ग्राहकसंबंधी न्याय प्रक्रियेत किमान एक महिला सदस्��� असावी ही अट नवीन कायद्यात वगळण्यात येत असल्याने मोदी सरकारचा महिला आरक्षणासंबंधीचा दावा फोल ठरला आहे. त्याशिवाय, डॉक्टरांकडून फसवणूक झाल्यास रुग्णांना या कायद्यांतर्गत संरक्षण मिळत होते. मात्र, आता वैद्यकीय सेवांनाही या कायद्यातून वगळले जात असून, त्यामुळे रुग्णांना मिळणारा मोठा आधार जाण्याची शक्यता आहे. हे सारे गंभीर असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याचा पुनर्विचार करावा. याबाबत त्यांना पत्र लिहिण्यात आले आहे', असे ग्राहक पंचायतचे कार्याध्यक्ष अॅड. शिरीष देशपांडे यांनी या विधेयकाबाबत बोलताना सांगितले.\nया कायद्यातील बदलाद्वारे 'केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण' (सीसीपीए) स्थापन करण्याचेही प्रस्तावित आहे. तसेच, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, राज्य आयोग व राष्ट्रीय आयोग या तिघांसाठीच्या दावा मर्यादेतही वाढ प्रस्तावित आहे. जिल्हा मंचासाठी २० लाखांवरून एक कोटी रुपयांपर्यंत, राज्य आयोगासाठी २० लाख ते एक कोटीवरून एक कोटी ते १० कोटी रुपयांपर्यंत आणि राष्ट्रीय आयोगासाठी एक कोटीऐवजी १० कोटी रुपयांवरील प्रकरणे, असा बदल प्रस्तावित केला आहे. याचे ग्राहक पंचायतने स्वागत केले आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nसरसकट लॉकडाउन उठवणार नाही; मुख्यमंत्री ठाम...\nमुंबईतील 'हॉटेल फॉर्च्युन'मध्ये आग; २५ डॉक्टर सुदैवाने ...\nमहाराष्ट्राची फजिती करण्याचा केंद्राचा डाव; अनिल देशमुख...\n; राज ठाकरेंचं राज्यपालांना पत्र...\nठाकरे-पवारांची 'मातोश्री'वर गुप्त बैठक, तर्कवितर्कांना ...\nपुणे विद्यापीठात विचार स्वातंत्र्याची गळचेपी: चव्हाणमहत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nस्थलांतरितांसाठी धावली ठाण्याहून रेल्वे\nकरोनामुळे अर्थव्यवस्थेचे मुख्य चाक चिखलात; मंदीने दरवाजा ठोठावला\nप्रसिद्ध गीतकार योगेश गौर यांचं वयाच्या ७७ व्या वर्षी निधन\n करोनाचे संकट नष्ट करण्यासाठी मंदिरात दिला नरबळी\nविद्या बालननं केली 'नटखट' या शॉर्ट फिल्मची निर्मिती\nडोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटला ट्विटरचा पुन्हा आक्षेप\nचार वर्षात तयार झाला 'हा' चित्रपट; ५ जूनला होणार प्रदर्शित", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/photos/bollywood/birthday-special-interesting-facts-about-jitendra-psc/?utm_source=Lokmat.com&utm_medium=photos_rhs_widget", "date_download": "2020-05-29T12:45:57Z", "digest": "sha1:4XSGVI66HGT3Z7K2BSVBXLH6PH423V5Z", "length": 26805, "nlines": 379, "source_domain": "www.lokmat.com", "title": "जाणून घ्या जितेंद्र यांच्याविषयी कधीही न ऐकलेल्या या गोष्टी, पाचवी गोष्ट तर आहे खूपच इंटरेस्टिंग - Marathi News | Birthday Special: Interesting facts about jitendra PSC | Latest bollywood News at Lokmat.com", "raw_content": "गुरुवार २८ मे २०२०\nपहिल्यांदाच विमानाने मजुरांची घरवापसी; १७७ प्रवासी झारखंडला रवाना\ncoronavirus: ...अन् देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना एकत्र आणलं\nवरळी, महालक्ष्मी कोरोना काळजी केंद्रात खाटांची वाढ; अतिदक्षता विभागात सुविधा\nCoronaVirus News: चेंबूरमध्ये कोरोनाची लागण झालेले एक हजार रुग्ण; बाधितांपैकी ७८ जणांचा मृत्यू\nया वर्षी मुंबई तुंबणार; डेडलाइन संपण्यास उरले चार दिवस\nनव्वदीच्या या प्रसिद्ध अभिनेत्रींमध्ये गेल्या काही वर्षांत झालाय प्रचंड बदल, फोटो पाहून बसेल धक्का\n'या' प्रसिद्ध अभिनेत्रीचे रस्ते अपघातात निधन, इंडस्ट्रीवर पसरली शोककळा\n मजुरांसाठी 'देवदूत' ठरलेल्या सोनू सूदने का मागितली मजुरांची माफी\nVideo: बॉयफ्रेंडसोबतचा वर्कआऊट व्हिडीओ शेअर करताना सुश्मिताने दिला रिलेशनशीपबाबत खास सल्ला\nऐश्वर्याचे रणबीरसोबतचे इंटिमेट सीन पाहून भडकल्या होत्या जया बच्चन, म्हणाल्या - लाज विकली वाटतं\nकेस कापताना आता अशी घेतली जातीये खबरदारी\nरेल्वेचा पुन्हा अनागोंदी कारभार\n१५ जूनपासून शाळा नाही शैक्षणिक वर्षं सुरू होणार\n10च्या विद्यार्थ्यांना 'असे' मिळणार भूगोलाचे गुण\n 'या' महिन्यात कोरोना विषाणूंची लस मिळणार; ३ देशात पहिल्या टप्प्यातील चाचणी यशस्वी\nनिकोटीनमुळे फक्त फुफ्फुसांचा नाही तर ९ प्रकारच्या कॅन्सरचा असू शकतो धोका; असा करा बचाव\nठाण्यातील २९४ पोलीस विलगीकरणानंतर पुन्हा डयूटीवर झाले रुजू\nCoronaVirus News: बालआरोग्याचीच नव्हे तर बालमनाचीही घेऊ काळजी\n मुंबईतील अभियंत्याचा ठाण्यातील घरात ह्दयविकाराने मृत्यु\n... 2 महिन्यांच्या बाळाला 22 हजारांना विकलं; कारण वाचून बसेल धक्का\nआयला सचिन... मास्टर ब्लास्टरनं शेअर केला वेस्ट इंडिजच्या दिग्गजाच्या मुलाचा फोटो अन्...\nछत्रपती उदयनराजे संतापले; राजकीय द्वेष अन् वैयक्तिक कारणास्तव ‘या’ प्रकारचे हल्ले करत असेल तर…\nअकोला : अकोल्यात आणखी एक कोरोनाबाधित आढळला; एकूण संख्या ५०८ वर\nअंजनग���व-परतवाडा मार्गावर अपघात, तिघांचा जागीच मृत्यू\nCoronaVirus News : ...म्हणून चिमुकल्यांना मास्क घालू नका; आरोग्य तज्ज्ञांनी दिला पालकांना सल्ला\nMS Dhoniची पत्नी भडकली; म्हणाली, लॉकडाऊनमुळे लोकांचं मानसिक स्वास्थ्य बिघडलंय\nकाश्मीर - पुलवामासारखा मोठा दहशतवादी हल्ला टळला; जवानांना वेळीच मिळाली IED नं भरलेली कार\nवर्धा : कोरोनाग्रस्तांची संख्या पोहचली १९ वर, एका महिलेचा मृत्यू.\nBad News : खेळाडूवर कोसळला दुःखाचा डोंगर; एक महिन्याच्या कन्येचं निधन\nनवी दिल्ली - गेल्या २४ तासांत कोरोनाचे ६५६६ नवे रुग्ण, १९४ जणांचा मृत्यू\nपुलवामासारख्या दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; जवानांनी वेळेत कारमधील IED केलं डिफ्यूज\nनवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली, रुग्णांचा आकडा १,५८,३३३ वर\n ‘ह्यो’ पैलवान गडी महागात पडलाय; क्वारंटाईन केलेल्या युवकाचा खुराक पाहून सगळेच हैराण\nIPL 2020 न होऊ देण्याचा पाकिस्तानचा घाट; ICCच्या बैठकीपूर्वी खेळला डाव\n... 2 महिन्यांच्या बाळाला 22 हजारांना विकलं; कारण वाचून बसेल धक्का\nआयला सचिन... मास्टर ब्लास्टरनं शेअर केला वेस्ट इंडिजच्या दिग्गजाच्या मुलाचा फोटो अन्...\nछत्रपती उदयनराजे संतापले; राजकीय द्वेष अन् वैयक्तिक कारणास्तव ‘या’ प्रकारचे हल्ले करत असेल तर…\nअकोला : अकोल्यात आणखी एक कोरोनाबाधित आढळला; एकूण संख्या ५०८ वर\nअंजनगाव-परतवाडा मार्गावर अपघात, तिघांचा जागीच मृत्यू\nCoronaVirus News : ...म्हणून चिमुकल्यांना मास्क घालू नका; आरोग्य तज्ज्ञांनी दिला पालकांना सल्ला\nMS Dhoniची पत्नी भडकली; म्हणाली, लॉकडाऊनमुळे लोकांचं मानसिक स्वास्थ्य बिघडलंय\nकाश्मीर - पुलवामासारखा मोठा दहशतवादी हल्ला टळला; जवानांना वेळीच मिळाली IED नं भरलेली कार\nवर्धा : कोरोनाग्रस्तांची संख्या पोहचली १९ वर, एका महिलेचा मृत्यू.\nBad News : खेळाडूवर कोसळला दुःखाचा डोंगर; एक महिन्याच्या कन्येचं निधन\nनवी दिल्ली - गेल्या २४ तासांत कोरोनाचे ६५६६ नवे रुग्ण, १९४ जणांचा मृत्यू\nपुलवामासारख्या दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; जवानांनी वेळेत कारमधील IED केलं डिफ्यूज\nनवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली, रुग्णांचा आकडा १,५८,३३३ वर\n ‘ह्यो’ पैलवान गडी महागात पडलाय; क्वारंटाईन केलेल्या युवकाचा खुराक पाहून सगळेच हैराण\nIPL 2020 न होऊ देण्याचा पाकिस्तानचा घाट; ICCच्या बैठकीपूर्वी खेळला डाव\nAll post in लाइव न्यूज़\nजाणून घ्या जितेंद्र यांच्याविषयी कधीही न ऐकलेल्या या गोष्टी, पाचवी गोष्ट तर आहे खूपच इंटरेस्टिंग\nजितेंद्र यांचा आज वाढदिवस असून त्यांनी ७८ व्या वर्षांत पदार्पण केले आहे. पंजाबमध्ये जन्मलेल्या जितेंद्र यांनी एकाहून एक हिट चित्रपट दिले आहेत. त्यांनी अनेक दाक्षिणात्य चित्रपटांच्या रिमेकमध्ये काम केले आहे. त्यांचे खरे नाव रवी कपूर असे असून त्यांनी चित्रपटसृष्टीत येण्यासाठी त्यांचे नाव बदलले.\nगीत गाया पत्थरोने या चित्रपटात जितेंद्र यांना नायक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्याआधी त्यांनी नवरंग, सेहरा यांसारख्या चित्रपटांमध्ये छोट्या-मोठ्या भूमिका साकारल्या होत्या.\nजितेंद्र यांनी अभिनेत्री हेमा मालिनी प्रचंड आवडायच्या. त्यांच्या दोघांचे लग्न देखील होणार होते. पण जितेंद्र यांची प्रेयसी शोभा आणि धर्मेंद्र यांनी हे लग्न मोडले.\nजितेंद्र आणि शोभा कपूर यांचे लग्न 31 ऑक्टोबर 1974 ला झाले. त्या दोघांचा प्रेमविवाह असून त्यांच्या लग्नाला बॉलिवूडमधील अनेकजण उपस्थित होते.\nजितेंद्र यांच्या अभिनयाप्रमाणेच त्यांच्या डान्सचे देखील नेहमीच कौतुक केले जाते. त्यामुळे जितेंद्र यांनी जम्पिंग जॅक असे म्हटले जाते.\nजितेंद्र आणि शोभा यांना तुषार आणि एकता अशी दोन मुलं आहेत. एकताने आज छोट्या पडद्यावर तिचे प्रस्थ निर्माण केले असून तुषारने देखील अभिनयक्षेत्रात त्याचे चांगले नाव कमावले आहे.\nजितेंद्र अनेक वर्षांपासून अभिनयक्षेत्रापासून दूर असले तरी ते आपल्या कुटुंबियांसोबत फिल्मी पार्टींना, पुरस्कार सोहळ्यांना आवर्जून हजेरी लावतात.\nअभिनेत्री अमृता देशमुखच्या या हॉट अँड सेक्सी अदा पाहून म्हणाल- मार ही डालेंगे\nनव्वदीच्या या प्रसिद्ध अभिनेत्रींमध्ये गेल्या काही वर्षांत झालाय प्रचंड बदल, फोटो पाहून बसेल धक्का\nMonochrome फोटोतही ग्लॅमरस सई ताम्हणकर दिसली फर्स्ट क्लास, पहा हे फोटो\nवाणी कपूरचे फोटो पाहून तुम्हीही म्हणाल क्रेझी किया रे...\nआर्ची उर्फ रिंकू राजगुरूचे ग्लॅमरस फोटो एका क्लिकवर, फोटो पाहून व्हाल सैराट\nफक्त बिकनीतच नाही तर साडीतही तितकीच सुंदर दिसते अभिनेत्री नेहा पेंडसे\nआलिशान घराची गरज कुणाला; सचिन तेंडुलकर, विराट कोहली यांच्या 'प्रायव्हेट जेट'चा थाटच न्यारा\nवाईटातून चांगलं; ... तर सहा महिन्यांत दोन वेळा ह��णार IPL स्पर्धा; क्रिकेटप्रेमींची चांदी\nशाहिद आफ्रिदीनं पुन्हा गरळ ओकली; भारतीयांबद्दल केलं वादग्रस्त विधान\nलाईफ झिंगालाला... क्रिकेट सामन्यांनी 'या' मुलींना बनवलं रातोरात स्टार\nOMG : अंधविश्वासाच्या मर्यादा ओलांडल्या; सामन्यापूर्वी 'हा' खेळाडू करतो किळसवाणी गोष्ट\nइरफान पठाणच्या प्रेमात आकंठ बुडाली होती पाकिस्तानी महिला; त्याच्यासाठी ड्रेसिंग रुमपर्यंत पोहोचली अन्...\nअतिथि देवो भव : पर्यटकांचा निम्मा खर्च देणार 'हा' सुंदर देश\n आता 'या' सेल्सची संख्या वाढवून कोरोनावर करता येणार मात, तज्ज्ञांचा दावा\nCoronavirus: कोरोनाशी लढण्यासाठी वैज्ञानिकांचा नवा शोध; ‘या’ औषधाचा एक डोस रुग्णांना देणार ताकद\nCoronaVirus News : हँड सॅनिटायझर एक्सपायरी डेट संपल्यावरही व्हायरसचा नाश करतं का\nकोरोना विषाणूंबाबत WHO ने दिली धोक्याची सूचना; जगभरातील देशांच्या चिंतेत वाढ\nचीनी वैज्ञानिकांचा दावा; कोरोना तर काहीच नव्हे 'हा' अज्ञात व्हायरस करु शकतो हल्ला\nऐरोलीतून अडीच लाखाचे सिगारेट जप्त, पोलिसांची दोघांवर कारवाई\nक्षेत्रफळ, लोकसंख्या, अर्थव्यवस्था आणि सैन्यक्षमता; असं आहे भारत आणि चीनचं बलाबल...\nआयला सचिन... मास्टर ब्लास्टरनं शेअर केला वेस्ट इंडिजच्या दिग्गजाच्या मुलाचा फोटो अन्...\nछत्रपती उदयनराजे संतापले; राजकीय द्वेष अन् वैयक्तिक कारणास्तव ‘या’ प्रकारचे हल्ले करत असेल तर…\nएक ‘थँक्यू’ अक्षय कुमारसाठी पुन्हा मदतीसाठी धावला, 1500 लोकांच्या खात्यात जमा केली रक्कम\nछत्रपती उदयनराजे संतापले; राजकीय द्वेष अन् वैयक्तिक कारणास्तव ‘या’ प्रकारचे हल्ले करत असेल तर…\nपुलवामासारख्या दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; जवानांनी वेळेत कारमधील IED केलं डिफ्यूज\nक्षेत्रफळ, लोकसंख्या, अर्थव्यवस्था आणि सैन्यक्षमता; असं आहे भारत आणि चीनचं बलाबल...\n ‘ह्यो’ पैलवान गडी महागात पडलाय; क्वारंटाईन केलेल्या युवकाचा खुराक पाहून सगळेच हैराण\nCoronaVirus News : ...म्हणून चिमुकल्यांना मास्क घालू नका; आरोग्य तज्ज्ञांनी दिला पालकांना सल्ला\nCoronavirus: आरोग्य सेतू अ‍ॅपमधून १ लाख रुपये कमवण्याची संधी; फक्त करावं लागणार ‘हे’ काम\nCoronaVirus News: देशातील लॉकडाउन आणखी १५ दिवस वाढण्याची चिन्हे\nCoronavirus: आरोग्य सेतू अ‍ॅपमधून १ लाख रुपये कमवण्याची संधी; फक्त करावं लागणार ‘हे’ काम\n 6 फुटापर्यंतच्या सोशल डिस्टन्सिंगमध्येही कोरोनाच��� धोका; इतकं ठेवा अंतर\nकोरोनाग्रस्तांना बरे करण्यासाठी जगभरातील हजारो डॉक्टरांकडून दिले जातेय अर्सेनिक औषध\nजगभरातील कोरोना व्हायरस अपडेट्स", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/sharad-pawar-supriya-sule-leaves-after-meeting-in-yb-chavan-center/articleshow/72202090.cms", "date_download": "2020-05-29T14:03:24Z", "digest": "sha1:PNHBI6THIKQJWYZJOJMRNO2V5LGJ3OOC", "length": 11583, "nlines": 97, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nपवारांना बळ, वायबी चव्हाण सेंटरबाहेर तुफान गर्दी\nदिवसभराच्या घडामोडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यशवंतराव चव्हाण सेंटरमधून बाहेर पडले. यावेळी त्यांना पाठिंबा देण्यासाठी समर्थकांनी तुफान गर्दी केली होती. शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे बाहेर येताच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना ‘पवार साहेब तुम आगे बढो’च्या घोषणा दिल्या. सुप्रिया सुळे यांनी समर्थकांना अभिवादन केलं आणि त्या शरद पवारांसह रवाना झाल्या.\nमुंबई : दिवसभराच्या घडामोडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यशवंतराव चव्हाण सेंटरमधून बाहेर पडले. यावेळी त्यांना पाठिंबा देण्यासाठी समर्थकांनी तुफान गर्दी केली होती. शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे बाहेर येताच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना ‘पवार साहेब तुम आगे बढो’च्या घोषणा दिल्या. सुप्रिया सुळे यांनी समर्थकांना अभिवादन केलं आणि त्या शरद पवारांसह रवाना झाल्या.\nअजितदादांना हटवले; गटनेतेपदी तूर्त जयंत पाटील\nवायबी सेंटरबाहेर सकाळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पक्षाचे विधीमंडळ गटनेते अजित पवार यांच्याविरोधात घोषणाबाजीही केली होती. यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे महत्त्वाचे नेते आणि शरद पवार यांच्यात बैठक झाली. अजित पवारांनी घेतलेला निर्णय हा त्यांचा वैयक्तिक निर्णय असल्याचं शरद पवार यांनी स्पष्ट केलं.\nराष्ट्रवादीच्या बैठकीत काय ठरलं\n‘राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची बैठक झाली. बैठकीला ५४ पैकी पाच ते सहा आमदार उपस्थित नव्हते. सर्व आमदारांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना सर्वाधिकार दिले आहेत. अजित पवार यांच्यावि��ोधात ठराव मंजूर करण्यात आला. आता विधानसभा अध्यक्षाच्या निवडीत भाजपला हरवण्याचं ध्येय आहे,’ अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली.\nआमदार वाचवण्यासाठी आता काँग्रेसची धावाधाव\nराष्ट्रवादीचे आमदारही हॉटेलमध्ये राहणार\nराष्ट्रवादीने अजित पवार यांची विधीमंडळ गटनेतेपदावरुन हकालपट्टी केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, 'राष्ट्रवादीच्या बैठकीला ४२ आमदार उपस्थित होते, तर काही आमदार त्यांच्या मतदारसंघात असून संपर्क झाला आहे. सर्व आमदारांना मुंबईतील रेनेसन्स हॉटेलमध्ये ठेवलं जाणार आहे. धनंजय मुंडे, रोहित पवार यांच्यासह सर्व आमदारांना बसमधून हॉटेलकडे नेण्यात आलं.' राष्ट्रवादीने आतापर्यंत आमदारांना सुरक्षित स्थळी नेलं नव्हतं. पण पहिल्यांदाच राष्ट्रवादीही सतर्क झाली आहे.\nएकनाथ शिंदेंनी २ NCP आमदारांना परत आणलं\nसरकारविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका\nकाँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीने फडणवीस सरकारविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली. बहुमतासाठी आवश्यक किमान १४५ आमदारांचे पाठबळ असताना आणि आम्ही सरकार स्थापनेचा दावा करण्याच्या तयारीत असताना राज्यपालांनी भाजपचे देवेंद्र फडणवीस यांना सरकार स्थापन करण्यासाठी पाचारण करणे आणि शपथग्रहण सोहळा आयोजित करणे घटनाबाह्य आणि बेकायदेशीर आहे, असे नमूद करतानाच या सरकारला तात्काळ विशेष विधिमंडळ अधिवेशन घेऊन बहुमत सिद्ध करण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती तिन्ही पक्षांनी याचिकेद्वारे सुप्रीम कोर्टाला केली आहे. यावर रविवारी सकाळी ११.३० वाजता सुनावणी होणार आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nसरसकट लॉकडाउन उठवणार नाही; मुख्यमंत्री ठाम...\nमुंबईतील 'हॉटेल फॉर्च्युन'मध्ये आग; २५ डॉक्टर सुदैवाने ...\nमहाराष्ट्राची फजिती करण्याचा केंद्राचा डाव; अनिल देशमुख...\n; राज ठाकरेंचं राज्यपालांना पत्र...\nठाकरे-पवारांची 'मातोश्री'वर गुप्त बैठक, तर्कवितर्कांना ...\nपवारांनी नाडी पकडली, राष्ट्रवादीचा B प्लॅन ठरलामहत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nस्थलांतरितांसाठी धावली ठाण्याहून रेल्वे\nभारताचा विकासदर ५ टक्क्यांनी घसरणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/sports/badminton/mithalis-selection-for-the-badminton-tournament/articleshow/70663172.cms", "date_download": "2020-05-29T15:07:19Z", "digest": "sha1:D4WIXJ4ANDKFPPNSFWTKRE4E6ZV2TPTW", "length": 7968, "nlines": 106, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nबॅडमिंटन स्पर्धेसाठी मितालीची निवड\nबॅडमिंटन स्पर्धेसाठी मितालीची निवड\nम. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद\nअखिल भारतीय आंतर शालेय बॅडमिंटन स्पर्धेसाठी औरंगाबादची उदयोन्मुख बॅडमिंटनपटू मिताली अमित कुलकर्णीची निवड करण्यात आली आहे.\nसतरा वर्षांखालील गटात ही स्पर्धा होणार आहे. कौन्सिल फॉर इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झॅमिनेशकडून बंगळुरू येथे सप्टेंबर महिन्यात अखिल भारतीय आंतर शालेय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मिताली ही आत्तापर्यंत पुणे विभागाकडून खेळत होती. या निवडीबद्दल प्रशिक्षक ऋतुपर्ण कुलकर्णी, अमित कुलकर्णी यांनी तिचे अभिनंदन केले आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nदिव्यांग बॅडमिंटनपटूचा सरावाचा ध्यास...\nराष्ट्रीय रँकिंगमध्ये मालविका अव्वलमहत्तवाचा लेख\nलडाखमध्ये आतपर्यंत घुसण्याचा चिनी सैनिकांचा डाव होता\nशाळा १ जुलैला सुरू करण्याचा विचार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती\nचीनने करोना पसरवून काय साधले, सांगतोय हरभजन सिंग\n... म्हणून अमिताभ आणि जया यांच्या लग्नात होते फक्त पाच व-हाडी\nपुलवामातील स्फोटकांनी भरलेली कार हिजबुलच्या दहशतवाद्याची; भावाला अटक\nनिर्बंधाचा अमेरिकेनेही विचार करावा; हाँगकाँग सरकारचा इशारा\nप्रसिद्ध गीतकार योगेश गौर यांचं वयाच्या ७७ व्या वर्षी निधन\nमोदी सरकार २.० : या निर्णयांनी गाजवलं पहिलं वर्ष\n करोनाचे संकट नष्ट करण्यासाठी मंदिरात दिला नरबळी\nविद्या बालननं केली 'नटखट' या शॉर्ट फिल्मची निर्मिती\nशाळा १ जुलैला सुरू करण्याचा विचार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती\nCBSE: मार्क वाढवायच्या नावे फसवणूक; बोर्डाने केले सावध\nप्रसिद्ध ज्योतिषी बेजन दारूवाला यांचे निधन; करोनामुळे मृत्यू\n३ हज���र रुपयांच्या डिस्काउंटवर मिळतोय हा जबरदस्त फोन, पाहा किंमत\nसकाळी रिकाम्या पोटी पाण्यासह कच्चे लसूण खा, या गंभीर आजारांचा धोका होईल कमी\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://ramprahar.com/17771/", "date_download": "2020-05-29T13:25:17Z", "digest": "sha1:RSJR7B57NFAVQ3TGR5ALSXKXVAYXK2AJ", "length": 7307, "nlines": 118, "source_domain": "ramprahar.com", "title": "महापालिकेतील बेजबाबदार कर्मचार्‍याचे निलंबन - RamPrahar - The Panvel Daily Paper", "raw_content": "\nमुंबई – नवी मुंबई\nपोलादपूरमध्ये अर्धा-पाऊण किलोचे पेरू\nरायगडात नवीन 87 विंधण विहिरी\nधूळ वाफेच्या पेरणीला सुरुवात\nमुरूडमध्ये पर्स चोरांना अटक\nकर्जतमधील पुलांची कामे प्रगतिपथावर\nआमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्या हस्ते गोरगरिबांना भाजपतर्फे अन्नदान\nरायगडात 56 रुग्ण वाढले; दोघांचा मृत्यू\nलोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर\nHome / महत्वाच्या बातम्या / पनवेल-उरण / महापालिकेतील बेजबाबदार कर्मचार्‍याचे निलंबन\nमहापालिकेतील बेजबाबदार कर्मचार्‍याचे निलंबन\nपनवेल ः प्रतिनिधी महापलिकेतील अतिक्रमण हटविण्याच्या पथाकावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असलेले हिम्मत बा. वाघेला मजूर यांनी बाह्ययंत्रणेद्वारे नेमलेल्या इतर पाच कामगारांना घेऊन त्यांचे कार्यक्षेत्र सोडून दुसर्‍या प्रभागात सेक्टर 9 व 10 (नवीन पनवेल) मध्ये अनधिकृतपणे व जाणीवपूर्वक जाऊन तेथील लोकांच्या आणि दुकानदारांकडील सामान कोणत्याही प्रकारची नोंद न करता घेऊन गेले, अशी तक्रार सबंधित लोकप्रतिनिधींकडून प्राप्त झाल्यानंतर आयुक्त गणेश देशमुख यांनी हिम्मत बा. वाघेला मजूर यांच्या निलंबनाचा आदेश दिला आहे.\nPrevious वाहून गेलेल्या पती-पत्नीचे मृतदेह सापडले\nNext ‘कांगारूं’ना नमवून यजमान फायनलमध्ये ; दुसर्या उपांत्य सामन्यात इंग्लंडची ऑस्ट्रेलियावर मात\nपोलादपूरमध्ये अर्धा-पाऊण किलोचे पेरू\nरायगडात नवीन 87 विंधण विहिरी\nधूळ वाफेच्या पेरणीला सुरुवात\nमुरूडमध्ये पर्स चोरांना अटक\nमुरूड : प्रतिनिधी – मोबाइल असलेली पर्स चोरल्याप्रकरणी दोन जणांना मुरूड पोलिसांनी अटक केली असून, …\nपोलादपूरमध्ये अर्धा-पाऊण किलोचे पेरू\nरायगडात नवीन 87 विंधण विहिरी\nधूळ वाफेच्या पेरणीला सुरुवात\nमुरूडमध्ये पर्स चोरांना अटक\nकर्जतमधील पुलांची कामे प्रगतिपथावर\nरायगड सुरक्षा मंडळात एक हजार सुरक्षा रक्षकांची होणार भरती\nकर्जतमध्ये राष्ट्रवादीच्या संवाद सभेचा फज्जा\nतटकरेंवर भरवसा नाही, नाईलाज म्हणून पाठिंबा\nरामशेठ ठाकूर राष्ट्रवादीत जाणार असल्याचे वृत्त निराधार आणि खोडसाळच\nमत्स्यव्यवसाय कार्यालये एकाच छताखाली\nकोतवालवाडी स्थापनादिनी 3000 मास्कची निर्मिती\nपोलादपूर तालुक्यातील आरोग्यव्यवस्था आजारी\nपेणमध्ये इतिहास संशोधन कार्यशाळा\nपोलादपूरमध्ये अर्धा-पाऊण किलोचे पेरू\nरायगडात नवीन 87 विंधण विहिरी\nधूळ वाफेच्या पेरणीला सुरुवात\nमुरूडमध्ये पर्स चोरांना अटक\nकर्जतमधील पुलांची कामे प्रगतिपथावर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/pune-news/ma-sa-p-belgaum-amendment-to-the-constitution-582987/", "date_download": "2020-05-29T14:44:11Z", "digest": "sha1:BWPUADQMANGICKOOFKYR77QFAAF5UHMV", "length": 15115, "nlines": 201, "source_domain": "www.loksatta.com", "title": "घटनादुरुस्तीने होणार ‘मसाप’च्या कार्यक्षेत्रात वाढ | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात ४५ हजार चाकरमानी दाखल\nमाथेरानमधील घोडय़ांसाठी अनंत अंबानींकडून खुराक\nरिक्षातूनही आता करोना रुग्णांची वाहतूक\nधुळ्यात पोलिसाला करोनाची लागण\nभाडय़ाची दुकाने रिकामी होण्यास सुरुवात\nघटनादुरुस्तीने होणार ‘मसाप’च्या कार्यक्षेत्रात वाढ\nघटनादुरुस्तीने होणार ‘मसाप’च्या कार्यक्षेत्रात वाढ\nसीमावर्ती भागातील मराठी बांधवांना सामावून घेण्यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यकारिणीने बेळगाव येथील शाखेला मान्यता दिली असली, तरी...\nसीमावर्ती भागातील मराठी बांधवांना सामावून घेण्यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यकारिणीने बेळगाव येथील शाखेला मान्यता दिली असली, तरी परिषदेच्या घटनादुरुस्तीनंतरच या शाखेला समाविष्ट करून घेता येणार आहे. त्या दृष्टीने परिषदेच्या घटनादुरुस्तीमध्ये संस्थेच्या कार्यक्षेत्रामध्ये वाढ करण्याच्या मुद्दय़ाचा समावेश करण्यात आला आहे.\nप्रतिकूल परिस्थितीमध्ये बेळगाव येथील भाषा टिकवून ठेवण्याचे काम तेथील मराठी बांधव सातत्याने करीत आहेत. मराठी भाषेच्या प्रचार आणि प्रसारासाठी बेळगाव येथे महाराष्ट्र साहित्य परिषदेची शाखा सुरू करण्याबाबत तेथील कार्यकर्ते आग्रही होते. बेळगाव येथे डॉ. य. दि. फडके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानंतर या मागणीने जोर धरला होता. मात्र, परिषदेच्या घटनेनुसार सध्याच्या कार्यक्षेत्रामध्ये कर्नाटक राज्याचा समावेश होत नाही. असे असतानाही भौगोलिक सीमेपेक्षाही भावनिकता महत्त्वाची हे ध्यानात घेऊन महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेने गेल्या वर्षी बेळगाव येथील शाखेला मान्यता दिली होती. अशोक याळगी हे या शाखेचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. या शाखेला मान्यता देताना गुलबर्गा येथील कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषद या साहित्य महामंडळाच्या घटक संस्थेचीही संमती घेण्यात आली होती. आता बेळगाव येथील या शाखेला परिषदेचे संलग्नत्व बहाल करण्याच्या उद्देशातून परिषदेच्या घटनादुरुस्तीमध्ये कार्यक्षेत्रामध्ये वाढ करण्याचा मुद्दा अंतर्भूत करण्यात आला आहे.\nपरिषदेच्या घटनादुरुस्ती समितीच्या आतापर्यंत पाच बैठका झाल्या असून, कालानुरूप घटनेमध्ये बदल करण्याच्या उद्देशातून सविस्तर चर्चा झाली आहे. प्रा. सु. प्र. कुलकर्णी हे या समितीचे अध्यक्ष असून परिषदेच्या कार्याध्यक्षा डॉ. माधवी वैद्य, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोशाध्यक्ष सुनील महाजन, डॉ. कल्याणी दिवेकर, प्रभाकर संत आणि अॅड. जयंत कुलकर्णी यांचा समितीमध्ये समावेश आहे. घटनादुरुस्तीचा अंतिम मसुदा निश्चित झाला असून, परिषदेच्या कार्यकारिणीमध्ये आणि नंतर वार्षिक सर्वसाधरण सभेमध्ये मान्यता घेण्यात येईल. धर्मादाय आयुक्तांच्या मान्यतेनंतर ही घटनादुरुस्ती लागू होणार आहे.\nबेळगाव शाखा समाविष्ट करण्याबाबतचा\nप्रस्ताव अजून प्राथमिक अवस्थेतच\nमहाराष्ट्र साहित्य परिषदेच्या घटनादुरुस्तीमध्ये बेळगाव शाखेला समाविष्ट करण्याच्या उद्देशातूनच कार्यक्षेत्रामध्ये वाढ करण्याचा मुद्दा अंतर्भूत करण्यात आला आहे. घटनेच्या तरतुदीनुसार कामकाज होत असल्याने याविषयी घाईघाईने निर्णय घेतला जाणार नाही. मात्र, हा प्रस्ताव अजून प्राथमिक अवस्थेत असल्याने याविषयी अधिक भाष्य करता येणार नाही, असे कार्याध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांनी सांगितले.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nगर्लफ्रेण्डला भेटायला बिहारला जायचंय; बॉयफ्रेण्डच्या विनंतीवर सोनू सूद म्हणतो...\nअपेक्षा सोडली; अक्षय कुमारच्या 'पृथ्वीराज चौहान'चं भव्य सेट पाडणार\nविराटने अनुष्काला घटस्फोट द्यावा, भाजपा आमदाराची 'त्या' वादावरुन मागणी\n'तुमची नेहमी आठवण येते'; विलासरावांच्या जयंतीनिमित्त रितेश भावूक, पाहा व्हिडिओ\nफक्त एक काॅल करा; सोनू सूदचं स्थलांतरितांना मदतीचं आश्वासन\nबदलापूरची जांभळं पिकली झाडावरती..\nटाळेबंदीत बंदोबस्तासह गुन्हेगारीस आळा घालण्याचे आव्हान\nरिक्षातूनही आता करोना रुग्णांची वाहतूक\nसांस्कृतिक नगरांमधल्या कट्टय़ांचा ऑनलाइन आविष्कर\nमाथेरानमधील घोडय़ांसाठी अनंत अंबानींकडून खुराक\nमासळी लिलाव बाजार बंद\nसुविधाच नसताना ऑनलाइन शिक्षणाचा घाट\n1 कायदेशीर मार्गदर्शन, किरकोळ वाद मिटविण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात आता विधी स्वयंसेवक\n2 एलबीटी रद्द केल्यास पालिका कामगार युनियनचा तीव्र संघर्ष\n3 मान्सूनचा महाराष्ट्रातील प्रवेश ‘जर-तर’ वर अवलंबून\nVIDEO: गिरीश कुबेरांनी वाङ्‌मयचौर्य केले का", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.idainik.com/2019/02/blog-post_678.html", "date_download": "2020-05-29T13:09:22Z", "digest": "sha1:GMALEIF2HPPJ3H32HUZIJSLUNVEOVJNM", "length": 15008, "nlines": 40, "source_domain": "www.idainik.com", "title": "सरकार चौथ्या स्तंभाच्या मजबुतीसाठी ठामपणे पाठीशी", "raw_content": "\nसरकार चौथ्या स्तंभाच्या मजबुतीसाठी ठामपणे पाठीशी\nमुंबई : विृत्तपत्र हा लोकशाहीचा आधारस्तंभ आहे. तो मजबूत करण्यासाठी राज्य सरकार त्याच्या पाठीशी ठामपणे उभा राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिली.\nराज्य सरकारने वृत्तपत्रांसाठी नवीन जाहिरात धोरण जाहीर केल्याबद्दल विदर्भ डेली न्यूज पेपर असोसिएशन व महाराष्ट्र दैनिक वृत्तपत्र संघटनेच्या वतीने मुख्यमंत्र्यांचा कृतज्ञता समारंभ शुक्रवारी ‘सह्याद्री’ अतिथीगृहात आयोजित करण्यात आला होता. महाराष्ट्र दैनिक वृत्तपत्र संघटनेचे अध्यक्ष ‘पुढारी’चे संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव, लोकमत मीडिय���चे अध्यक्ष विजय दर्डा यांच्या हस्ते मुख्यमंत्र्यांचा मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी विदर्भ डेली न्यूजपेपर असोसिएशनचे अध्यक्ष श्रीकृष्ण चांडक, इल्नाचे उपाध्यक्ष प्रकाश पोहरे, इंडियन एक्स्प्रेसचे चेअरमन विवेक गोयंका, टाइम्स ऑफ इंडियाचे शिवकुमार सुंदरम, गुजरात समाचारचे चेअरमन बाहुबली शहा, यांच्यासह विविध वृत्तपत्रांचे मालक, संपादक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.\nमुख्यमंत्री म्हणाले, इलेक्ट्रॉनिक माध्यम असोत की आजची समाजमाध्यमे, ही माध्यमे समाजाला माहिती देण्याचे काम करतात. मात्र, समाजमन घडविण्याची आणि समाजपरिर्वनाची शक्ती ही केवळ वृत्तपत्रांमध्येच आहे. चारशे वर्षांचा इतिहास असूनही आजही सर्वाधिक विश्वासार्ह माध्यम हे वर्तमानपत्रच आहे. वृत्तपत्रांसमोर आज अस्तित्वाचे संकट उभे असून, शाश्वत मूल्य असलेले हे माध्यम जगले पाहिजे, यासाठी राज्य सरकारचा प्रयत्न आहे. त्यामुळेच जाहिरातींच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. सरकारी जाहिराती या शासकीय योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याचे एक साधन असते, त्याकडे व्यावसायिकदृष्ट्या पाहता येणार नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले.\n25 फेब्रुवारीला सुरू होणार्या विधिमंडळाच्या अधिवेशनात लेखानुदान मांडण्यात येणार असून, जसे जाहिरात दर वाढविले, तशीच जाहिरातींसाठीची भरीव आर्थिक तरतूद लेखानुदानाच्या माध्यमातून केली जाईल. जाहिरात देताना जाहिरातीचा आकारही कमी केला जाणार नाही, असे आश्वासनही त्यांनी दिले.\nयावेळी बोलताना डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले. विरोधी पक्षाचे काम असणार्या वृत्तपत्रांच्या संघटनेकडून एका राज्यकर्त्याचा सत्कार होणे ही दुर्मीळ गोष्ट असून, आज फडणवीस यांच्या कामामुळे ती पहिल्यांदाच घडत आहे. गुळगुळीत कागदावर बुळबुळीत मजकूर देणे म्हणजे पत्रकारिता नव्हे, या लोकमान्य टिळकांच्या वचनानुसार आम्ही ते व्रत जपून पत्रकारिता करीत आलो आहोत. साहित्यिकांपेक्षाही पत्रकार दोन पावले पुढे असतो. तो पत्रकार आज मुख्यमंत्र्यांचा सत्कार करीत आहे, ही घटना साधी नाही. वृत्तपत्र चालविणे अवघड आणि तारेवरची क���रत होत असताना, लोकशाहीच्या या चौथ्या स्तंभाला आधार देणारा धाडसी निर्णय मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला. त्यामुळे केवळ जाहिरात दर वाढविले म्हणून नव्हे, तर एका कर्तृत्ववान नेतृत्वाचा हा सत्कार आहे. मुख्यमंत्री हे शब्द पाळणारे आहेत.\nकोल्हापूरकरांना त्यांनी टोलमुक्ती देण्याचे आश्वासन दिले होते. त्यांनी हा शब्द पाळल्याने त्यांचा आम्ही राजर्षी शाहू महाराज यांचा पुतळा देऊन सत्कार केला. आज त्यांचा आम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा देऊन सत्कार करीत आहोत, असे डॉ. जाधव म्हणाले.\nपारदर्शी कारभार करणारे मुख्यमंत्री आपल्या पन्नास वर्षांच्या पत्रकारितेत आपण अनेक मुख्यमंत्री जवळून पाहिले. एकानेही मराठा आरक्षण दिले नाही. ते काम देवेंद्र फडणवीस यांनी करून दाखविले. त्यांनी शिवस्मारक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक, मेट्रो प्रकल्प असे अनेक धाडसी निर्णय घेतले. स्व. यशवंतराव चव्हाण आणि शंकरराव चव्हाण यांच्यानंतर पारदर्शक कारभार करणारे आणि स्वच्छ चारित्र्याचे मुख्यमंत्री कोण असतील, तर ते देवेंद्र फडणवीस आहेत. त्यांनी अल्पावधीत आपले निर्विवाद नेतृत्व सिद्ध केले, असेही ते म्हणाले. त्यांनी सर्व समाजाचे प्रश्न सोडविण्याच्या घेतलेल्या भूमिकेमुळे आज बहुजन समाजही त्यांच्या बाजूने वळल्याचेही त्यांनी सांगितले.\nलोकमत मीडियाच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा यांनी प्रारंभी सर्वांचे स्वागत केले. मुख्यमंत्र्यांच्या सत्काराचा हेतू स्पष्ट करताना, तुमचे आमचे जमेना आणि तुमच्याशिवाय करमेना, असे आमचे आणि सरकारचे नाते आहे. असे मिश्कीलपणे सांगताना देवेंद्र फडणवीस यांच्या रूपाने राज्याला खंबीर, विचारवंत, उदात्त आणि संयमी नेतृत्व मिळाले आहे. गेली अनेक वर्षे वृत्तपत्राच्या उत्पादन साहित्यात वाढ होत असताना, जाहिरात दर मात्र गेली वीस वर्षे तेवढेच होते. मोठ्या पेपरपासून छोट्या पेपरपर्यंत वृत्तपत्र जिवंत राहतील की नाही, अशी अवस्था होती. अशावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहिरातींचे दर वाढवून वृत्तपत्रांना दिलासा दिला. गेली कित्येक दिवस ही मागणी मान्य झाली नव्हती, सतत पाठपुरावा करूनही मागील सरकारच्या काळात कोणी ही परिस्थिती समजून घेतली नव्हती. फडणवीस यांनी प्रश्न मार्गी लावत भरभरून दिले, असेही त्यांनी सांग���तले.\nश्रीकृष्ण चांडक म्हणाले की, वृत्तपत्रे सरकारची फारशी तारीफ करीत नाहीत. मात्र, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या निर्णयाने प्रवाह बदलला आहे. वृत्तपत्र व्यवसाय एक तारेवरची कसरत आहे. कागदाचे दर वाढल्याने ही कसरत आणखी कठीण झाली असताना, मुख्यमंत्र्यांनी जाहिरात दर वाढवून आमची ही कसरत कमी केली. ‘इल्ना’चे उपाध्यक्ष प्रकाश पोहरे यांनी, सरकारवर टीका करण्याचे काम वृत्तपत्र करीत असतात. मात्र, या सरकारने कधी त्यात कटुता पाळली नाही. उलट वृत्तपत्रांच्या मदतीला धावले असल्याचे ते म्हणाले.\nइंडियन एक्स्प्रेसचे चेअरमन विवेक गोयंका यांनी पत्रकारांनी, सरकारचे मित्र असू नये आणि शत्रूही असू नये. असे आपण मानत आलो आहोत. आपण 30 वर्षांत कोणत्याही मुख्यमंत्र्यांचे कौतुक केलेले नाही; पण देवेंद्र फडणवीस त्यास अपवाद ठरले. गुजरात समाचारचे चेअरमन बाहुबली शहा यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीण परदेशी, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, माहिती व जनसंपर्क विभागाचे महासंचालक ब्रिजेश सिंह, विविध वृत्तपत्रांचे मालक व मालक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://kalamnaama.com/2019/08/chinmayanand-sexual-abuse-case-in-supreme-court/", "date_download": "2020-05-29T14:02:26Z", "digest": "sha1:4SGNB2ADTC54UGP6UVUTPBFQSFDKNFK2", "length": 5948, "nlines": 82, "source_domain": "kalamnaama.com", "title": "भाजपा नेत्याच्या विरोधात लैंगिक अत्याचाराचे आरोप – Kalamnaama", "raw_content": "\nभाजपा नेत्याच्या विरोधात लैंगिक अत्याचाराचे आरोप\nभाजपा नेते स्वामी चिन्मयानंद यांच्यावर एका विद्यार्थीनीने लैंगिक अत्याचाराचे आरोप केले आहेत. आरोप करणारी विद्यार्थी गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता आहे. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहचलं आहे. अनेक वकीलांनी यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने स्वत:हून लक्ष घालावे अशी विनंती केली होती. आता या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.\nविद्यार्थीनी कायद्याचे शिक्षण घेत आहे. विद्यार्थीनी उत्तर प्रदेशातील शहाजहांपूर येथील रहिवासी आहे. विद्यार्थीनीने स्वामी चिन्मयानंद यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप केले आहेत. या संदर्भातील तीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओत विद्यार्थीनी असं सांगत आहे, की ‘संत समाजातील एक मोठा नेता अनेक मुलींचे आयु���्य खराब करत आहे. मला जीवे मारण्याची धमकी देत आहे. मी पतंप्रधान मोदी आणि योगी यांना विनंती करते की माझी मदत करा’ विद्यार्थीनीकडे या प्रकरणात पुरावे देखील आहेत. स्वामी चिन्मयानंद हे अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये केंद्रीय मंत्री होते. स्वामी चिन्मयानंद यांच्यावर यापूर्वीही बलात्कार आणि अपहरणाचे आरोप झाले आहेत.\nPrevious article गणपतीला कचरा करु नका\nNext article दंगलखोर वि.हिं.प.ला जनतेचा चोप\nप्लेग, करोना, चापेकर आणि रँड…\nकरोना व्हायरस : ७ दिवस सरकारी कार्यालयं बंद राहणार\nकरोना: लांबपल्याच्या २३ एक्स्प्रेस गाड्या रद्द\nकरोना: मध्य आणि पश्चिम रेल्वे प्लॅटफॉर्म तिकिट १० वरुन ५० रुपये\nविधानसभेत भाजप मात्र स्वतंत्रपणे लढण्याच्या तयारीत : देवगड व सावंतवाडी मतदारसंघावर दावा\nलोकसभा निवडणूका संपल्यानंतर विधानसभा निवडणूका लवकरच होणार आहेत लोकसभेच्या निवडणुकीत भाजपसेना युती असतानाच …\nकाय आहे प्रज्ञा ठाकूरच्या शपथपत्रात \nमित्रांनो, सद्य परिस्थिती वर निराश किंवा नकारात्मक होवू नका.\nIPL 2019 – ८ युवा खेळाडूंना संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/sports/cricket/englands-world-cup-is-challenging/articleshow/69389561.cms", "date_download": "2020-05-29T14:47:39Z", "digest": "sha1:FRARRDVUU47PLRYQCCWICVIDGNXWRBBB", "length": 17693, "nlines": 121, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nसातत्याने विकेट टिपणाऱ्या गोलंदाजांचा समावेश असल्याने भारतीय संघ आगामी वनडे वर्ल्डकपसाठी फेव्हरिट समजला जातो आहे, असे मत व्यक्त केले आहे ते भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविडने. 'विकेट टेकर' गोलंदाजांचा समावेश असल्याचा फायदा भारतीय संघाला विशेषतः डावाच्या मधल्या षटकांमध्ये होईल, असे द्रविडचे निरीक्षण आहे.\n१)आयसीसी वनडे वर्ल्डकपला येत्या ३० मेपासून इंग्लंड आणि वेल्स येथे सुरुवात होणार आहे.\n२)यजमान इंग्लंडसह गतविजेता ऑस्ट्रेलिया आणि भारत हे संघ वनडे वर्ल्डकपसाठी फेव्हरिट आहेत.\n३)वर्ल्डकपमध्ये डावाच्या मधल्या षटकांदरम्यान सातत्याने विकेट टिपणारे संघ प्रतिस्पर्ध्यांना वेसण घालण्यात यशस्वी होतील, असे द्रविडला वाटते आहे.\nसातत्याने विकेट टिपणाऱ्या गो��ंदाजांचा समावेश असल्याने भारतीय संघ आगामी वनडे वर्ल्डकपसाठी फेव्हरिट समजला जातो आहे, असे मत व्यक्त केले आहे ते भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविडने. 'विकेट टेकर' गोलंदाजांचा समावेश असल्याचा फायदा भारतीय संघाला विशेषतः डावाच्या मधल्या षटकांमध्ये होईल, असे द्रविडचे निरीक्षण आहे.\n'गेल्यावर्षी मी भारतीय अ संघाचा प्रशिक्षक म्हणून इंग्लंडचा दौरा केला आहे. त्या अनुभवावरुनच सांगू शकतो की, हा आगामी वर्ल्डकप म्हणजे धावांची टांकसाळ घालणारा असेल आणि असा धावांचा पाऊस पडत असेल, तर डावाच्या मधल्या षटकांमध्ये गोलंदाजांनी विकेट काढणे गरजेचे ठरते. याबाबत भारत नशीबवान आहे, कारण विराटच्या संघात 'विकेट टेकर' गोलंदाज आहेत', असे द्रविड म्हणाला. भारताच्या या माजी कर्णधाराच्या मते, 'बुमराह, कुलदीप यादव आणि चहल यांच्यामध्ये संघाला ब्रेकथ्रू मिळवून देण्याची धमक आहे. असे गोलंदाज असतील तो संघ मधल्या षटकांमध्ये प्रतिस्पर्ध्यांच्या धावांचा ओघ रोखू शकतो'.\n१३ मार्चला टीम इंडिया अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला आहे. त्यानंतर आयपीएलला सुरुवात झाली. मात्र घरच्या मैदानावर पार पडलेल्या वनडे मालिकेत भारताला ऑस्ट्रेलियाकडून अनपेक्षित पराभव पत्करावा लागला. गेल्या काही मोसमांपासून भारतीय संघ वनडेमध्ये सरस कामगिरी करतो आहे. दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड आणि एवढेच काय, पण ऑस्ट्रेलियालाही भारताने त्यांच्याच मायभूमीत पराभूत केले ते वनडेमध्ये. असे असताना घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेला पराभव भारतीय संघासाठी धक्कादायक होता. द्रविड या मुद्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून बघतो, 'वर्ल्डकपआधीच्या काही महिन्यांमध्ये भारतीय संघाने वनडेमध्ये यशस्वी कामगिरी केली आहे. आपले वनडे रँकिंग दुसरे आहे, यावरुनच आपण गेल्या दोन-अडीच वर्षात वनडेमध्ये भरीव कामगिरी केल्याचे लक्षात येते. तेव्हा विराटच्या संघावर विश्वास ठेवायला हवा'. भारताचा युवा आणि अ संघाच्या प्रशिक्षकपदी असलेला हा माजी फलंदाज म्हणतो, 'वर्ल्डकप म्हटला की प्रत्येक संघ पूर्ण तयारीनिशी स्पर्धेत उतरण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे ही स्पर्धा आव्हानात्मक ठरेल. मी पुन्हा एकदा नमूद करू इच्छितो की ज्या संघाचे गोलंदाज सरस कामगिरी करतील त्याच्या पदरी यश पडेल', असे द्रविडने सांगितले.\nविराटने कठीण सो��े केले…\n'विराटच्या कामगिरीचा दर्जा सातत्याने उंचावतो आहे. सचिनने ४९-५० शतके ठोकली तेव्हा इतर फलंदाजांकडून या कामगिरीची पुनरावृत्ती होण्यास खूप वेळ लागेल असे वाटले होते; पण विराटने हे कठीण काम सहज शक्य करून दाखवले. मला वाटते त्याला सचिनच्या शतकांच्या आसपास जाण्यासाठी आता बहुदा दहा शतकांची आवश्यकता आहे', असे द्रविडने सांगितले. विराटच्या पदरी अपयश आलेच नाही, अशातला भाग नाही, पण तो त्यातून धडे घेत सुधारला हे द्रविडला महत्त्वाचे वाटते. 'इंग्लंडचा २०१४चा दौरा विराटसाठी दुःखद स्वप्नासारखा ठरला होता. तो सीनियर संघाचे प्रतिनिधित्व करताना प्रथमच ऑस्ट्रेलियाला गेला तेव्हादेखील अपयशी ठरला होता. मात्र या दौऱ्यांवर तो पुन्हा गेला तेव्हा खेळाडू म्हणून त्याने स्वतःमध्ये कमालीची सुधारणा केली होती. ज्यामुळे त्याने दुसऱ्या प्रयत्नातच ऑस्ट्रेलिया, इंग्लंडमध्ये ठसा उमटवला. यावरुनच तो सातत्याने आपल्या तंत्रात, फिटनेसमध्ये, खेळात सुधारणा करत असल्याचे स्पष्ट होते', असे द्रविडने सांगितले.\nद्रविडने धोनीचेही कौतुक केले. 'धोनीच्या खेळातील ब्यूटी म्हणजे अशा महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये तो खूप छान तयारीनिधी खेळतो. यामुळे त्याच्यावर विश्वासही टाकला जातो. मी युवा खेळाडूंना धोनीचे दाखले देत असतो, त्याच्याविषयी सांगत असतो. त्याचे योगदान खूप, खूप महत्त्वाचे. त्याला खेळाचे खूप छान आकलन असते. जे संघहिताच्या दृष्टिने महत्त्वाचे आहे', द्रविड आपल्या माजी संघसहकाऱ्याबाबत आपुलकीने सांगतो.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nअनुष्कावर गुन्हा; घटस्फोट देण्याची विराटकडे भाजपाच्या ख...\nगूड न्यूज... भारताच्या क्रिकेटपटूला झालं पूत्ररत्न...\nव्हिडीओ करण्याच्या नादात वॉर्नरने दात तोडून घेतले...\nकरोनाने दिला क्रिकेटला मोठा धक्का; उद्या होणार औपचारिक ...\n भारत ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार, डे-नाइट...\nसध्या सराव नको, आराम करा...महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nशाळा १ जुलैला सुरू करण्याचा विचार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती\nतीन दिवसात सेन्सेक्सची १५०० अंकांची कमाई ; गुंतवणूकदार मालामाल\n... म्हणून अमिताभ आणि ज���ा यांच्या लग्नात होते फक्त पाच व-हाडी\nपुलवामातील स्फोटकांनी भरलेली कार हिजबुलच्या दहशतवाद्याची; भावाला अटक\nनिर्बंधाचा अमेरिकेनेही विचार करावा; हाँगकाँग सरकारचा इशारा\nप्रसिद्ध गीतकार योगेश गौर यांचं वयाच्या ७७ व्या वर्षी निधन\nमोदी सरकार २.० : या निर्णयांनी गाजवलं पहिलं वर्ष\n करोनाचे संकट नष्ट करण्यासाठी मंदिरात दिला नरबळी\nविद्या बालननं केली 'नटखट' या शॉर्ट फिल्मची निर्मिती\nडोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटला ट्विटरचा पुन्हा आक्षेप\nशाळा १ जुलैला सुरू करण्याचा विचार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती\nCBSE: मार्क वाढवायच्या नावे फसवणूक; बोर्डाने केले सावध\nप्रसिद्ध ज्योतिषी बेजन दारूवाला यांचे निधन; करोनामुळे मृत्यू\n३ हजार रुपयांच्या डिस्काउंटवर मिळतोय हा जबरदस्त फोन, पाहा किंमत\nसकाळी रिकाम्या पोटी पाण्यासह कच्चे लसूण खा, या गंभीर आजारांचा धोका होईल कमी\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.timesnowmarathi.com/entertainment/marathi-cinema/photo-gallery/lai-bhaari-movie-actress-aaditi-pohankar-swimsuit-photoshoot/276531", "date_download": "2020-05-29T13:07:22Z", "digest": "sha1:SD2IFETEBEXXNHVUF2DQ7MPFULB5DN7K", "length": 6316, "nlines": 82, "source_domain": "www.timesnowmarathi.com", "title": " [PHOTO] 'लय भारी' सिनेमातील अभिनेत्रीचा सोशल मीडियावर धुराळा! lai bhaari movie actress aaditi pohankar swimsuit photoshoot", "raw_content": "\nलोकल ते ग्लोबल लोकसभा निवडणूक २०१९ गावगाडा\nव्हायरल झालं जी काम-धंदा टेक इट EASY तब्येत पाणी लाइफफंडा धर्म-कर्म-भविष्य\nक्लिकक्लिकाट बघा की राव टाइम्सच्या हेडलाइन्स Live Tv ताजंतवानं ट्रेंडिंग झालं जी\nमराठी पिक्चर बारी >\n[PHOTO] 'लय भारी' सिनेमातील अभिनेत्रीचा सोशल मीडियावर धुराळा\n[PHOTO] 'लय भारी' सिनेमातील अभिनेत्रीचा सोशल मीडियावर धुराळा\nLai Bhaari Actress Aaditi pohankar hot photoshoot: अभिनेत्री आदिती पोहनकर हिचाच सध्या सोशल मीडियावर धुराळा दिसून येतोय. तिने नुकतेच शेअर केलेले काही फोटो सोशल मीडियावर खूपच चर्चेत आहेत.\n(फोटो सौजन्य : Instagram)\nलय भारी या सुपरहिट सिनेमामधून थेट प्रेक्षकांना भुरळ पाडणारी अभिनेत्री आदिती पोहनकर हिने सध्या सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे.\n(फोटो सौजन्य : Instagram)\nआदिती पोहनकर हिने इंस्टाग्रामवर नुकतेच आपले काही बोल्ड फोटो शेअर केले आहेत. तिचे हे फोटो सध्या खूपच व्हायरल होत आहे.\n(फोटो सौजन्य : Instagram)\nआदिती पोहनकरने काही दिवसांपूर्वीच एक स्वीमसूट फोटो शूट केलं होतं. ज्यामध्ये ती खूपच मादक दिसत असल्याचं तिच्या चाहत्यांचं म्हणणं आहे.\n(फोटो सौजन्य : Instagram)\nआदितीने असं फोटो शूट काही पहिल्यांदाच केलेलं नाही. तिने याआधीही बोल्ड फोटोशूट केलं आहे. तिचे ते फोटो देखील खूपच व्हायरल झाले होते.\n(फोटो सौजन्य : Instagram)\nआदितीने काही महिन्यांपूर्वी गोव्यात समुद्रकिनारी बिकिनी फोटो शूट केलं होतं. तिच्या या फोटोंना चाहत्यांनी बरीच पसंती दर्शवली होती.\n(फोटो सौजन्य : Instagram)\nसोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असणाऱ्या आदितीला इंस्टाग्रामवर हजारो जण फॉलो करतात. आपल्या याच चाहत्यांसाठी ती नेहमीच आपले ग्लॅमरस फोटो शेअर करत असते\nअजून बरेच काही झगमगाट फोटोज गैलरीज\nअनुष्का शर्माचे घायाळ करणारे हॉट फोटोज एकदा बघाच\n[PHOTOS] परी की फुलपाखरु... सोशल मीडियावर अभिनेत्रीचा जलवा\nDeana Uppal Photos: खूप जास्त ग्लॅमरस आहे 'ही' एक्ट्रेस, सुंदरता बघून व्हाल घायाळ\nयंदाचा पायी दिंडी सोहळा रद्द, पाहा काय झाला निर्णय\nचक्क ग्रामपंचायतीतचं अधिकाऱ्यांची दारू पार्टी\nराज्य सरकार लवकरच आर्थिक पॅकेज जाहीर करणार - अजित पवार\nमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केल्यावर मोदींना भेटले अमित शहा\nकुटुंबातील चौघांच्या प्रवासासाठी त्याने विमान घेतलं भाड्याने\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://ma.dll-rehab.com/file/autorun.exe/7697.html", "date_download": "2020-05-29T14:17:36Z", "digest": "sha1:PMHZHHOSP6SVNWZ7KHVOTPKF4WEJAX5G", "length": 4006, "nlines": 97, "source_domain": "ma.dll-rehab.com", "title": "Autorun.exe - NFS Most Wanted - dll-rehab.com", "raw_content": "\nफाईलचा आकार: 0.7 Mb\nकसे प्रतिष्ठापीत करायचे autorun.exe:\nप्रत फाइल autorun.exe कार्यक्रम स्थापना निर्देशिका विनंती आहे की autorun.exe.\nते कार्य करत नाही तर, आपण कॉपी लागेल autorun.exe तुमची प्रणाली निर्देशिकेत. मुलभूतरित्या, हे आहे:\nआपण वापरत असल्यास 64-bit विंडोज आवृत्ती, आपण देखील कॉपी पाहिजे autorun.exe to C:\\Windows\\SysWOW64\\\nमूळ फाइल्स बॅकअप प्रत करू\nकोणत्याही विद्यमान फाइल खोडून पुन्हा\nआपला संगणक रीबूट करा.\nसमस्या अजूनही घडल्यास, खालील गोष्टी करू:\nWindows प्रारंभ मेनू उघडा आणि निवडा \"Run...\".\nअध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक टाइप करा आणि Enter ढकलणे (किंवा तुम्ही विंडोज मला, कमांड टाईप वापरत असल्यास)\nतुम्ही मला आढळणार नाही तर विंडो संचयीका मध्ये खालिल प्रयत्न: विंडोज प्रारंभ मेनू उघडा आणि निवडा \"Run...\".\nअध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक टाइप करा आणि Enter ढकलणे (किंवा तुम्ही विंडोज मला वापरत असल्यास, कमांड टाईप)\nया फाईल इतर आवृत्ती:\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "http://ma.dll-rehab.com/file/vgcore.dll/3738.html", "date_download": "2020-05-29T12:43:05Z", "digest": "sha1:JH6H3ABKIPE6FO2WOZ3TSBNNDFU4ODB2", "length": 3554, "nlines": 80, "source_domain": "ma.dll-rehab.com", "title": "Vgcore.dll - Corel Draw - dll-rehab.com", "raw_content": "\nफाईलचा आकार: 13.39 Mb\nकसे प्रतिष्ठापीत करायचे vgcore.dll:\nप्रत फाइल vgcore.dll कार्यक्रम स्थापना निर्देशिका विनंती आहे की vgcore.dll.\nते कार्य करत नाही तर, आपण कॉपी लागेल vgcore.dll तुमची प्रणाली निर्देशिकेत. मुलभूतरित्या, हे आहे:\nआपण वापरत असल्यास 64-bit विंडोज आवृत्ती, आपण देखील कॉपी पाहिजे vgcore.dll to C:\\Windows\\SysWOW64\\\nमूळ फाइल्स बॅकअप प्रत करू\nकोणत्याही विद्यमान फाइल खोडून पुन्हा\nआपला संगणक रीबूट करा.\nसमस्या अजूनही घडल्यास, खालील गोष्टी करू:\nWindows प्रारंभ मेनू उघडा आणि निवडा \"Run...\".\nअध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक टाइप करा आणि Enter ढकलणे (किंवा तुम्ही विंडोज मला, कमांड टाईप वापरत असल्यास)\nतुम्ही मला आढळणार नाही तर विंडो संचयीका मध्ये खालिल प्रयत्न: विंडोज प्रारंभ मेनू उघडा आणि निवडा \"Run...\".\nअध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक टाइप करा आणि Enter ढकलणे (किंवा तुम्ही विंडोज मला वापरत असल्यास, कमांड टाईप)\nया फाईल इतर आवृत्ती:\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/editorial/column/rajdhanitun-delhi-ncr-indian-capital/new-challenge-of-social-media-campaign-in-lok-sabha-elections/articleshow/65555084.cms", "date_download": "2020-05-29T14:54:45Z", "digest": "sha1:4BDA445G73LENACVEKMKF7EUAUF3KKNI", "length": 24185, "nlines": 114, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nतटबंदी अभेद्य राखण्याचे आव्हान\n​​भिंतींवरचा प्रचार आता फेसबुक वॉलवर स्थिरावला आहे. या प्रांतात भाजपने आधीपासूनच आघाडी घेतली आहे. पण ती टिकवताना दमछाक होणार आहे. सत्तर टक्के मीडिया ताब्यात तसेच निवडणुकांचे युद्ध जिंकण्यासाठी जगातील सर्वांत मोठे सायबर सैन्य उभे करूनही भाजपला हे महायुद्ध जिंकणे सोपे नाही...\nतटबंदी अभेद्य राखण्याचे आव्हान\nभिंतींवरचा प्रचार आता फेसबुक ��ॉलवर स्थिरावला आहे. या प्रांतात भाजपने आधीपासूनच आघाडी घेतली आहे. पण ती टिकवताना दमछाक होणार आहे. सत्तर टक्के मीडिया ताब्यात तसेच निवडणुकांचे युद्ध जिंकण्यासाठी जगातील सर्वांत मोठे सायबर सैन्य उभे करूनही भाजपला हे महायुद्ध जिंकणे सोपे नाही...\nलोकसभा निवडणुकीसाठी सज्ज झालेल्या भाजपचा आलेख घसरत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. पण विरोधी पक्षांचा आलेख किती उंचावला, यावरच लोकसभा निवडणुकीचा निकाल अवलंबून असेल. आजच्या स्थितीत भाजपची घसरण होत असल्याचे दिसत असले तरी विरोधी पक्ष त्याचा फायदा उठविण्याच्या स्थितीत आलेले नाहीत. भाजपची प्रत्यक्ष निवडणुकीच्या मैदानावरील तयारी आणि त्यासाठी आवश्यक असलेली सोशल मीडियावरील तटबंदी या दोन्हीबाबतीत विरोधी पक्ष सध्यातरी खूपच पिछाडीवर पडलेले आहेत.\nदेशात नव्या स्मार्टफोनधारकांची संख्या २७ कोटींच्या घरात असली तरी वापरात असलेल्या जुन्या, सेकंडहँड स्मार्टफोन्सची त्यात भर घातल्यास हा आकडा साठ कोटींच्या वर जातो, असा भाजपच्या आयटी सेलचा दावा आहे. हा तर्क ग्राह्य धरला तर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मतदानासाठी रांगांमध्ये उभ्या राहणाऱ्या संभाव्य ९० कोटी मतदारांपैकी बहुसंख्यांचे कल्पनाविश्व भाजप आणि काँग्रेसमध्ये सोशल मीडियावर पेटलेल्या युद्धाने व्यापून टाकलेले असेल. गेल्या दोन वर्षांपासून सोशल मीडियाचा हा यज्ञ धगधगता ठेवण्यासाठी शे-दीडशे रुपयात मुबलकपणे उपलब्ध होणाऱ्या डेटाने आहुतीची भूमिका बजावली आहे.\nसोशल मीडियाची काळजीपूर्वक बांधणी करताना भाजपने संघटनात्मक शिस्तीचा पुरेपूर वापर करीत गेल्या चार वर्षांमध्ये त्याला संस्थात्मक स्वरूप दिले. आधी निवडक कार्यकर्त्यांवर आणि नंतर सर्व लोकप्रतिनिधींवर डिजीटल संस्कार केले. आज भाजपपाशी प्रत्येक राज्यात सरासरी ३० ते ३५ हजार असे देशभरात आणि परदेशात सुमारे १२ लाख लोक ‘जागता पहारा’ देत असतात. काँग्रेससह सारे राजकीय पक्ष एकत्र आले तरी एवढ्या अजस्र फौजेची बरोबरी करू शकणार नाहीत, अशी आजची स्थिती आहे. त्यात भर पडते ती भाजप आणि संघ परिवारातील संघटनांच्या तीन ते चार लाख समर्थकांची. सोशल मीडियाच्या रणांगणात तैनात करण्यात आलेल्या सैनिकांचे संख्याबळ चीन आणि पाकिस्तानसहित शत्रुराष्ट्रांचा सामना करण्यासाठी सज्ज असलेल्या भारती��� लष्करापेक्षाही सरस ठरेल. ट्विटर, फेसबुक आणि व्हॉटस्अॅपसह सर्व प्रभावी समाजमाध्यमांचा वापर करीत निवडणुकीच्या युद्धाचे रणशिंग फुंकले जाण्यापूर्वी आवश्यक असलेली वातावरणनिर्मिती करण्यात भाजपचे सायबर सैनिक दिवसरात्र व्यस्त असतात. देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात विरोधकांकडून सोशल मीडियावर कुणीही हल्ला केला की त्याची वर्दी दिल्लीत नोंदविली जाते आणि सदैव ‘दक्ष’ असलेला भाजपचा सायबर लिंचमॉब अर्धा तासाच्या आत अशा व्यक्तीवर पुरता तुटून पडतो. विरोधकांना नामोहरम करण्यासाठी भाजपच्या आयटी सेलमध्ये शब्दांचा स्फोटक दारूगोळा आणि शस्त्रे परजूनच ठेवलेली असतात. त्यातून सायबर सैनिकाला हवे ते शस्त्र उचलून लढायचे असते.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काही प्रमाणात त्यांचे खंदे सहकारी अमित शहा यांच्यावर कुठलेही ओरखडे वा शिंतोडे उडू न देणारे टेफलॉनसारखे अदृश्य कवच भाजपच्या या सायबर सैनिकांनी निर्माण केले आहे. मोदी-शहांचे महत्त्व आणि माहात्म्य अबाधित राखणाऱ्या सोशल मीडियावर राहुल गांधींना काँग्रेसपेक्षा आम्हीच मोठे केले आहे, असे जेव्हा भाजपचा एक ज्येष्ठ पदाधिकारी सांगतो, तेव्हा मोदी-शहा-भाजपच्या प्रचारनीतीत दडलेल्या प्राधान्याचाही नकळत अंदाज येतो.\nसाम-दाम-दंड-भेद नीतीचा अवलंब करून निवडणूक जिंकून देईल, अशा प्रत्येक उमेदवाराची जास्तीत जास्त अचूकपणे निवड करण्याच्या जटील आणि गुंतागुंतीच्या प्रक्रियेत अमित शहा सदैव गुंतलेले असतात. कोणत्या राज्यात काय चालले आहे, यावर त्यांची नजर असते. सर्वेक्षणांच्या माध्यमातून संभाव्य उमेदवारांची यादी तयार करायची, त्यात निवडणुकीत बाजी मारण्याची क्षमता असलेला उमेदवार प्रतिस्पर्धी गोटातला असेल तर त्याला त्याच्या पक्षाला त्याची किंमत नसल्याची जाणीव करून द्यायची, नाकारणे अशक्य होईल असे प्रलोभन दाखवायचे किंवा तुरुंगवासाचा बडगा उगारून भाजपकडे खेचून आणायचे, ही भाजपची सत्तेत आल्यानंतरची रणनीती.\nसत्तेतून सत्ता गाठण्याच्या महत्त्वाकांक्षेला त्यामुळे बळ मिळाले आणि भाजपचा अल्पावधीत वेगवान विस्तार झाला. वीस राज्यांमध्ये सरकार स्थापन झाले. अमित शहा हे या रणनीतीचे शिल्पकार. त्यांच्या या तंत्रामुळे विरोधकांचा निम्म्याहून अधिक आत्मविश्वास निवडणुकांची घोषणा होण्यापूर्वीच ढासळलेला असत��. भाजपच्या आयटी सेलने तयार केलेल्या वातावरणात अमित शहांनी निवडणुकीची जमीन अशाप्रकारे नांगरून ठेवली की प्रचारातून पेरणी करण्याचे काम पंतप्रधान मोदी करतात. लहान-सहान, स्थानिक मुद्द्यांना भाषणात प्राधान्य देत ते विरोधकांना कोणतीही संधी मिळू देत नाहीत.\nआजकाल रस्त्यावरून चालणाऱ्या स्मार्टफोनधारकापाशी चित्त वेधून घेणाऱ्या दुकानांच्या पाट्या, होर्डिंग्ज, बॅनर, पोस्टर बघायची फुरसत नसते. लोकल आणि मेट्रोतून प्रवास करताना तो शेजारच्या व्यक्तीची दखलही घेत नसतो. अगदी दुचाकी किंवा चारचाकी वाहन चालविताना अपघाताची जोखीम पत्करूनही त्याचे स्मार्टफोनवर खेळ-चाळे सुरूच असतात. मोबाईलच्या आहारी जाऊन आर्थिक, सामाजिक, राजकीय संवेदनांची पर्वा न करणारा हा वर्ग काही मिनिटेही स्मार्टफोनवर एकही नोटिफिकेशन उमटले नाही, तर अस्वस्थ होतो. अशा झपाट्याने आत्मकेंद्रित होत चाललेल्या समाजाला आपल्या विचारांकडे खेचून घेण्यासाठी भाजप, काँग्रेस आणि सर्व राजकीय पक्षांना सोशल मीडियावर पूर्वीपेक्षा जास्त ताकदीने प्रचार करणे क्रमप्राप्त ठरणार आहे.\nआधुनिक तंत्रज्ञानामुळे वेगाने लुप्त होत चाललेल्या निवडणूक प्रचाराच्या परंपरागत तंत्राला किती महत्त्व द्यायचे याचा गंभीर विचार करावा लागणार आहे. एकेकाळी पक्षाच्या प्रचारासाठी भिंती रंगविणाऱ्या, सतरंज्या आणि खुर्च्या उचलणाऱ्या कार्यकर्त्यांची उपयुक्तताही मर्यादित होत चालली आहे. भिंतींवरचा प्रचार आता फेसबुक वॉलवर स्थिरावला आहे. या प्रांतात भाजपने आधीपासूनच भलीमोठी आघाडी घेतली आहे. पण ती टिकवून ठेवताना भाजपची दमछाक होणारच आहे. जवळजवळ सत्तर टक्के मीडिया ताब्यात तसेच निवडणुकांचे युद्ध जिंकण्यासाठी जगातील सर्वांत मोठे सायबर सैन्य उभे करूनही भाजपला लोकसभा निवडणुकीचे महायुद्ध जिंकणे सोपे राहिलेले नाही. विरोधी पक्ष भाजपला हवा तसाच गाफील असूनही. सोशल मीडियावर प्रस्थापित केलेले वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी भाजपला सातत्याने नवनवीन मुद्द्यांचा आधार घ्यावा लागणार आहे. त्यासाठी २०१४ च्या निवडणुकीत दिलेली आश्वासने मतदारांच्या स्मार्टफोनच्या गॅलरीतून वेळीच डिलीट होतील, याची भाजपला काळजी घ्यावी लागणार आहे. सव्वाचार वर्षे सत्तेत राहिल्यानंतर अशाप्रकारचे सॉफ्टवेअर तयार करणे हे भाजपपुढचे म���ठे आव्हान असेल. दुसरीकडे भाजपने अतिशय प्रयत्नपूर्वक तयार केलेल्या स्मार्टफोनधारकांच्या विश्वात घुसखोरी करण्यासाठी विरोधी पक्षांना फारसे परिश्रम करावे लागणार नाहीत. सर्व विरोधी पक्षांनी समन्वय साधून तुलनेत निम्मी फौज उभी केली तरी बदलत्या जनमताच्या साथीने त्यांना भाजपच्या चिरेबंदी बंदोबस्ताला खिंडार पाडणे शक्य होईल. अशा स्थितीत बदलत्या धारणेला थोपविणे हाच भाजपसाठी सर्वांत मोठा चिंतेचा विषय ठरणार आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nयुद्ध तोंडावर पण विरोधक सुस्त\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nस्थलांतरितांसाठी धावली ठाण्याहून रेल्वे\nशाळा १ जुलैला सुरू करण्याचा विचार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती\nतीन दिवसात सेन्सेक्सची १५०० अंकांची कमाई ; गुंतवणूकदार मालामाल\n... म्हणून अमिताभ आणि जया यांच्या लग्नात होते फक्त पाच व-हाडी\nपुलवामातील स्फोटकांनी भरलेली कार हिजबुलच्या दहशतवाद्याची; भावाला अटक\nनिर्बंधाचा अमेरिकेनेही विचार करावा; हाँगकाँग सरकारचा इशारा\nप्रसिद्ध गीतकार योगेश गौर यांचं वयाच्या ७७ व्या वर्षी निधन\nमोदी सरकार २.० : या निर्णयांनी गाजवलं पहिलं वर्ष\n करोनाचे संकट नष्ट करण्यासाठी मंदिरात दिला नरबळी\nविद्या बालननं केली 'नटखट' या शॉर्ट फिल्मची निर्मिती\nडोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटला ट्विटरचा पुन्हा आक्षेप\nशाळा १ जुलैला सुरू करण्याचा विचार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती\nCBSE: मार्क वाढवायच्या नावे फसवणूक; बोर्डाने केले सावध\nप्रसिद्ध ज्योतिषी बेजन दारूवाला यांचे निधन; करोनामुळे मृत्यू\n३ हजार रुपयांच्या डिस्काउंटवर मिळतोय हा जबरदस्त फोन, पाहा किंमत\nसकाळी रिकाम्या पोटी पाण्यासह कच्चे लसूण खा, या गंभीर आजारांचा धोका होईल कमी\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/international/global-maharashtra/calligrapher-achyut-palav-invited-in-calligraphic-in-conversation-at-america/articleshow/69361646.cms", "date_download": "2020-05-29T13:36:27Z", "digest": "sha1:UUOECPESQJ6HMLSXQV6NYXK53AC64PQ5", "length": 10843, "nlines": 85, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "calligrapher achyut palav: अमेरिकन गिरवणार देवनागरी सुलेखनाचा कित्ता\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nअमेरिकन गिरवणार देवनागरी सुलेखनाचा कित्ता\n६ व्या 'कॅलिग्राफीज इन कॉन्वर्सेशन', सॅन फ्रान्सिस्को येथे भरणा-या आंतरराष्ट्रीय कॅलिग्राफी प्रदर्शनात भारतीय सुलेखनकार अच्युत पालव यांना आमंत्रित करण्यात आले आहे. अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को या शहरात दि. ७ जून रोजी प्रदर्शनाचे उद्घाटन होणार असून, जगातील मान्यवर सुलेखनकारांचे काम या प्रदर्शनात मांडण्यात येणार आहे.\n६ व्या 'कॅलिग्राफीज इन कॉन्वर्सेशन', सॅन फ्रान्सिस्को येथे भरणा-या आंतरराष्ट्रीय कॅलिग्राफी प्रदर्शनात भारतीय सुलेखनकार अच्युत पालव यांना आमंत्रित करण्यात आले आहे. अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को या शहरात दि. ७ जून रोजी प्रदर्शनाचे उद्घाटन होणार असून, जगातील मान्यवर सुलेखनकारांचे काम या प्रदर्शनात मांडण्यात येणार आहे.\nउद्घाटन समारंभाच्या दिवशी अच्युत पालव यांचे प्रात्यक्षिक होणार आहे. जगातील निवडक चित्रांची 'मास्टर्स' विभागात मांडणी करण्यात आली आहे. दि. १२ जून रोजी अच्युत पालव सरांचा 'मास्टर क्लास' आयोजित करण्यात आला असून, भारतीय सुलेखनाच्या विविध शैली आपल्या कुंचल्यातून ते सादर करणार आहेत. या वर्गात अमेरिकन कॅलिग्राफर देवनागरी लिपीकडे कशा पद्धतीने बघतात तसेच कशा पद्धतीने ते लिहितील, हा एक कुतूहलाचा विषय असणार आहे.\nअमेरिकेबरोबरच सप्टेंबरमध्ये कोरिया येथे भरणा-या ११ व्या वर्ल्ड कॅलिग्राफी (बिनाले) प्रदर्शनातसुद्धा अच्युत पालव यांच्या मराठमोळ्या अक्षराने नटलेल्या, सजलेल्या अक्षरचित्रांची निवड झाली आहे. सातत्याने मराठीचा झेंडा खांद्यावर घेऊन सुलेखनात नवनवीन प्रयोग करणाऱ्या पालवांनी यंदा अमेरिकेत संत तुकारामांच्या `आनंदाचे डोही आनंद तरंग' या ओवीचा वापर करून अक्षररचना केली आहे, तर कोरियात वसुधैव कुटंबकम आणि ज्योतिने तेजाची आरती या सुभाषितांचा वापर करून रचना केल्या आहेत.\nमराठी भाषा व सुलेखन कला जगात पोहोचली पाहिजे, हा दृष्टीकोन जगासमोर ठेऊन अच्य���त पालव सतत वेगवेगळे प्रयोग करत असतात. दोन वर्षांपूर्वी पॅरिस येथे जगभरातील ६ कॅलिग्राफर्समध्ये अच्युत पालव यांच्या कामाची निवड झाली तेव्हा पालवांनी पॅरिसच्या भिंतींवर संत ज्ञानदेव, संत तुकाराम, मंगेश पाडगांवकर, बहिणाबाई, ना.धों. महानोर आणि इतर नामवंत कवींच्या रचनांचा वापर करून `गर्जते मराठी' हे जगाला दाखवून दिले होते. सॅन फ्रान्सिस्कोच्या प्रदर्शनात पालवांबरोबर त्यांच्या काही विद्यार्थ्यांचे काम डिजिटल विभागात दाखविले जाणार आहे. जगभर मराठी सुलेखन कला आता दिसू लागली आहे, याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nकरोनाशी मुकाबला: ‘नेदरलँड’चा भर उपाययोजनांवर...\n अमेरिकेत साजरी झाली शिवजयंती...\nबृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनात डॉ. अरुणा ढेरे प्रमुख पाहुण्यामहत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nस्थलांतरितांसाठी धावली ठाण्याहून रेल्वे\n माकड करोना चाचणीचे सॅम्पल हिसकावून पळून गेले\nनेपाळचे पंतप्रधान स्वतःच्याच देशात तोंडघशी; नव्या नकाशाला मंजुरी नाही\nछत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांचे दीर्घ आजाराने निधन\nटीकाकारांना अभिनेत्री स्वरा भास्करचं कामातून उत्तर\nसीमा प्रश्नात तिसऱ्याची गरज नाही; चीनने अमेरिकेला ठणकावले\nभारत-चीन सीमावाद: ट्रम्प म्हणाले, PM मोदींचा मूड चांगला नाही\nचीनसोबतचा वाद चिघळणार; अमेरिका घेणार 'हा' निर्णय\nविश्वचषकाच्या अंतिम फेरीत धोनीने दुसऱ्यांदा टॉस का करायला लावला, जाणून घ्या सत्य...\nदिल्लीने शेजाऱ्यांची चिंता वाढवली; सर्व सीमा सील", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/ranji-trophy", "date_download": "2020-05-29T15:03:51Z", "digest": "sha1:D2CQZC4Q37UDMTIXO7RXISE4HOZVKOA6", "length": 5858, "nlines": 88, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nव्हिडिओ: जेव्हा सचिन पहिल्यांदा शून्यावर बाद झाला\nबंगालविरुद्ध सौराष्ट्रने बाजी मारली; पहिल्या रणजी विजेतेपदाला गवसणी\nगांगुलीने क्रिकेटपटूला रणजी फायनल खेळण्याची परवानगी नाकारली\nबारामतीत नव्या पर्वाला सुरूवात; पवार म्हणाले, समाधान वाटले\nबारामतीत रंगला पहिला रणजी सामना; पवारांचीही उपस्थिती\nवासिम जाफरच्या नावावर नोंदवला गेला महाविक्रम\nक्रिकेटमधील ऐतिहासिक हॅटट्रिक; पाहा Video\nमुंबईच्या क्रिकेटपटूचे सलग दुसरे द्विशतक\nसर्फ 'राज': १०२ डिग्री ताप असताना झळकावले त्रिशतक\nशतक, द्विशतक आणि मग सेहवाग स्टाइलने त्रिशतक\nचेतेश्वर पुजाराचे विक्रमी द्विशतक; दिग्गजांना टाकले मागे\nमुंबई, महाराष्ट्र क्रिकेटचा वर्षारंभ पराभवाने\nरणजी: बाद फलंदाज भडकला, पंचांनी निर्णय बदलला\n'या' धडाकेबाज फलंदाजावर एका वर्षाची बंदी\nअजिंक्य, पृथ्वी फ्लॉप; रेल्वेचा मुंबईवर सनसनाटी विजय\nप्रशिक्षकाला शिवीगाळ; गोलंदाजाची संघातून हकालपट्टी\nबुमराहसाठी नियमात बदल; गांगुलीने घेतला मोठा निर्णय\nकोहलीचे त्रिशतक; चौकारांचा पाडला पाऊस\nक्रिकेटमधील ऐतिहासिक क्षण; ८५ वर्षात प्रथमच झाला असा विजय\nरणजी सामन्यावेळी मैदानात साप; खेळ थांबवला\nनागरिकांचे हिंसक आंदोलन; हॉटेलमध्ये अडकले क्रिकेटपटू\nपंचांनी बाद दिल्यानंतरही पठाण उभाच राहिला\nरणजी: एका सापाने थांबवला क्रिकेटचा सामना\nमुंबई रणजी संघात अजिंक्य रहाणे, पृथ्वी शॉ\nरहाणे-पृथ्वी शॉ मुंबईच्या १५ सदस्यीय संघात\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/gulmohar/marathi-katha?page=149", "date_download": "2020-05-29T13:05:08Z", "digest": "sha1:DVSKZDRZ4PMEGV37A73VUGHYDW7FUANA", "length": 6306, "nlines": 151, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मराठी कथा - कादंबरी - गोष्टी | marathi katha kadambari story | Page 150 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०२०\nYou are here: मुख्यपृष्ठ /गुलमोहर /कथा\nगुलमोहर - मराठी कथा/कादंबरी\nमराठी कथा, मराठी गोष्टी, मराठी कादंबरी, प्रेम कथा, रहस्य कथा, गुढ कथा\nहा ग्रूप सुरु होण्याअगोदर\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nछावणी - १ लेखनाचा धागा\nद नंबर यू हॅव डायल्ड...... लेखनाचा धागा\nआर्क्टीक बाय नॉर्थवेस्ट - ८ लेखनाचा धागा\nआर्क्टीक बाय नॉर्थवेस्ट - १३ लेखनाचा धागा\nछावणी - १० (अंतिम) लेखनाचा धागा\nशापित गड भाग ३ लेखनाचा धागा\nराधेचा बापू- १ लेखनाचा धागा\nछावणी - ५ लेखनाचा धागा\nआधुनिक सीता - ३० लेखनाचा धागा\nआजोबा ४००० फुटी कातळभिंत - चित्तथरारक चढाईची साहसगाथा- १९९१ - भाग १ लेखनाचा धागा\nआर्क्टीक बाय नॉर्थवेस्ट - ११ लेखनाचा धागा\nसंपूर्ण जगाची सफ़र अवघ्या ५,०००/- रुपयात लेखनाचा धागा\nछावणी - ६ लेखनाचा धागा\nछावणी - २ लेखनाचा धागा\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://maharashtradesha.in/wellington-fountain/", "date_download": "2020-05-29T12:55:09Z", "digest": "sha1:HSZ4WU2SWBMRY5VPWSKJHS6AEO4GDWYA", "length": 18286, "nlines": 51, "source_domain": "maharashtradesha.in", "title": "वेलिंग्टन कारंजे - ॥महाराष्ट्र देशा॥", "raw_content": "\nथोडेसे ||महाराष्ट्र देशा|| बदल\nसंपूर्ण भारताची सत्ता ब्रिटीशांच्या हातात आल्यानंतर मुंबईची (तेव्हाचे बॉम्बे) आर्थिक राजधानी म्हणून भरभराट होण्यास सुरुवात झाली. मुंबईचे तत्कालीन गव्हर्नर सर बार्टल फ्रियर यांनी सन १६८६ ते १७४३ या काळात मुंबई फोर्टच्या आजूबाजूला बांधलेली तटबंदी पाडून टाकली आणि मुंबईच्या विस्ताराला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. सर फ्रियर यांनी रस्ते रुंदीकरण, सार्वजनिक स्वच्छता व आरोग्य व्यवस्था इ. कामे करण्यास सुरुवात केली. त्याचबरोबर अनेक इमारतींच्या बांधकामाचे कामसुद्धा चालू केले. फ्लोरा फाऊंटन परिसरात सार्वजनिक इमारतींबरोबर वाहतूक बेटे, पुतळे, उद्याने, टाऊन हॉल, मोकळी मैदाने, सिनेमागृह/नाट्यगृह इ. अनेक शहराच्या सौंदर्यात भर टाकणाऱ्या वास्तूंच्या उभारणीचे काम चालू होते.\nआर्थर वेलस्ली किंवा ड्युक ऑफ वेलिंग्टन यांनी सात राष्ट्रांच्या सैन्याचे नेतृत्व करत वाॅटरलू लढाईमध्ये फ्रान्सचा अजिंक्य राजा नेपोलियन बोनापार्ट याच्या नेतृत्वाखाली लढणाऱ्या सैन्याचा पराभव केला.\nमुंबईत गव्हर्नर सर बार्टल फ्रियर यांच्या कार्यकालात (सन १८६२ – १८६७) व्हिक्टोरियन गॉथिक व निओ क्लासिकल शैलीत अनेक सार्वजनिक इमारती बांधल्या गेल्या. मुंबईचे सौंदर्य वाढवणाऱ्या सार्वजनिक इमारतींबरोबर कलात्मक कारंज्याना विसरून चालणार नाही. ब्रिटीशक��ळात मुंबईत सुमारे ५० कारंजी होती. यातील काही कारंजी सरकारी खर्चातून बांधली गेली आहेत, तर काही स्मरणार्थ बांधली आहेत. फ्लोरा फाउंटन (१८६४), वेलिंग्टन फाउंटन (१८६५), भाटीया बाग फाऊंटन (१८६५), फित्झगेराल्ड फाऊंटन (१८६७), केशवजी नाईक फाउंटन (१८७६), हेनरी मेमोरियल फाउंटन (१८७८), बोमनजी होरमरजी वाडिया फाऊंटन व क्लॉक टॉवर (१८८०), रतनसी मुलजी जेठा फाउंटन (१८९४), क्राॅफर्ड मार्केटमधील फाउंटन, मुंबादेवी येथील फाऊंटन (१८९८) इ. मुंबईत असलेल्या काही परिचित आणि परिचित कारंज्यांची नावे. यातील काही कारंजी काळाच्या ओघात आपले अस्तित्व गमावून बसली आहेत, तर काही अजूनही आपले अस्तित्व टिकवून आहेत.\nछत्रपती शिवाजी महाराज रोड, शहीद भगत सिंग रोड आणि महात्मा गांधी रोड हे तीन रस्ते ज्याठिकाणी एकमेकांना छेदतात, त्या ठिकाणी मुंबईतील सर्वात मोठा श्यामप्रसाद मुखर्जी चौक आहे. ह्याच चौकात आहे वेलिंग्टन कारंजे. पण ज्यांच्या नावाने हे कारंजे उभारले ती व्यक्ती कोण होती\nआर्थर वेलस्ली अर्थात ड्युक ऑफ वेलिंग्टन हे नावाजलेले ब्रिटीश सैन्याधिकारी आणि राजकारणी. आर्थर वेलस्ली यांनी आपल्या सैनिकी कारकिर्दीत साधारणपणे ६० लढायांचे नेतृत्व केले आणि त्यातील बऱ्याच लढायांमध्ये त्यांना विजय मिळाला होता. भारतातील कार्यकालात त्यांनी चौथ्या ब्रिटीश-मैसूर आणि दुसऱ्या मराठा-ब्रिटीश युध्दाचे नेतृत्व केले होते. या दोन्ही युध्दात ब्रिटिशांना विजय मिळाला होता. परंतु, आर्थर वेलस्ली लक्षात राहतात ते सन १८१५ मध्ये झालेल्या वाॅटरलू लढाईमुळे. ड्युक ऑफ वेलिंग्टन यांनी सात राष्ट्रांच्या सैन्याचे नेतृत्व करत वाॅटरलू लढाईमध्ये फ्रान्सचा अजिंक्य राजा नेपोलियन बोनापार्ट याच्या नेतृत्वाखाली लढणाऱ्या सैन्याचा पराभव केला होता आणि नेपोलियन याला जेरबंदी केले होते. वाॅटरलू लढाईच्या आधी झालेल्या सर्व लढाया नेपोलियनने जिंकल्या होत्या. त्यामुळे नेपोलियनचा पराभव करुन त्याला जेरबंदी करणे हा आर्थर वेलस्ली याच्या सैनिकी कारकिर्दीतील परमोच्च बिंदू होता. सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर आर्थर वेलस्ली यांनी राजकारणात प्रवेश केला व दोनदा इंग्लंडचे पंतप्रधान पद भूषवले होते.\nआर्थर वेलस्ली यांची सन १७९७ ते १८०५ या काळात भारतात नियुक्ती करण्यात आली होती. आपल्या कार्यकाळात सन १८०१ व १८०४ मध्ये त्यांनी मुंबईला भेट दिली होती. भारतातील दुष्काळावर लिखाण करणारे आर्थर वेलस्ली हे बहुदा पहिले ब्रिटीश अधिकारी असावेत. आर्थर वेलस्ली यांचा १४ सप्टेंबर १८५२ या दिवशी मृत्यू झाला. ३१ जानेवारी १८५३ रोजी टाऊन हॉल येथे लॉर्ड फॉकलॅण्ड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत ड्युक ऑफ वेलिंग्टन यांच्या मुंबईभेटीची आठवण कायम राहावी म्हणून स्मारक उभारण्याच्या निर्णय घेण्यात आला. सुरुवातीला स्मृतीस्तंभाचा विचार होता, परंतु १९ मार्च १८६० च्या बैठकीत कारंजे उभारण्याचा निर्णय झाला. मुंबई भेटीत आर्थर वेलस्ली यांचा मुक्काम एस्प्लनेड परिसरात असे आणि म्हणूनच एस्प्लनेडपासून जवळच असलेल्या सध्याच्या जागेत कारंजे उभारले असावे. लेफ्टनंट कोलोनल स्कॉट हे कारंज्याचे स्थापत्यकार. कारंज्याच्या बांधकामासाठी आणि त्यावरील चार दिव्यांसाठी रु११,१२६ खर्च आला. कॅप्टन फुलर याने आराखड्यात बदल करून चार दिव्यांऐवजी आठ दिवे लावण्याची केलेली सूचना मंजूर करण्यात आली. चार दिव्यांचा वाढीव खर्च रु१,००० लोकवर्गणीतून करावा असे सांगण्यात आले. कारंज्याच्या सुशोभीकरणासाठी वापरलेले दिवे इंग्लंडवरून मागवण्यात आलेले होते. कारंज्याचे काम १८६५ साली पूर्ण झाले. दिव्यांसाठी गॅस आणि पाण्याची सोय झाल्यानंतर ११ मे १८६६ रोजी फाउंटन सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात आले. मुंबईतील वाहतूक वाढू लागल्यानंतर हे कारंजे सध्याच्या जागेवरून हलवून नविन जागेत स्थलांतरीत करण्याचे प्रस्ताव सन १८८८ व १९०९ करण्यात आले होते. पण काही कारणास्तव हे प्रस्ताव मंजूर करण्यात आले नाही. मुंबईतील हे एकमेव कारंजे आहे ज्याच्याबद्दल भरपूर पत्रव्यवहार उपलब्ध आहे. १८९२ सालातील एका पत्रात “ही एक पाणपोई आहे त्याचबरोबर एक सार्वजनिक वास्तुसुध्दा आहे” असे नमूद करण्यात आले आहे.\nजमिनीलगत असलेला दगडी अष्टकोनी हौद अंदाजे १०-१२ मीटर व्यासाचा आणि २-२.५ फुट खोल आहे. दगडी हौदाच्या मध्यभागी असलेल्या दगडी स्तंभावर संगमरवरी दगडातील ड्युक ऑफ वेलिंग्टन आर्थर वेलस्ली याची अर्धउठावातील प्रतिमा आणि त्याच्या नेतृत्वाखाली विजय प्राप्त झालेल्या काही महत्त्वाच्या लढायांचे दाखले शिल्परुपात बघायला मिळतात. दगडी स्तंभाच्यावर खोलगट तबकडी आहे. ह्या तबकडीच्या बाह्यभागावर आणि किनारीपट्टीवर सुंदर अ��े कोरीवकाम केले आहे. दगडी तबकडीच्या मध्यभागी ओतीव लोखंडाचा स्तंभ असून त्याच्यावर पानांचे नक्षीकाम केले आहे. काळ्या रंगांतील पानांच्या किनाऱ्यावर सोनेरी रंग दिलेला असल्यामुळे फाउंटनच्या सौंदर्यात अजून भर पडली आहे. लोखंडी स्तंभांच्या वर अजून एक लहान तबकडी आहे. या तबकडीच्या मध्यभागी असलेल्या स्तंभावर पानांची कलात्मक रचना केली आहे. फाउंटनच्या शिखरावर असलेल्या फवाऱ्यातून उसळणारे पाणी पहिल्यांदा लहान तबकडीत, नंतर मोठ्या तबकडीत आणि मोठ्या सर्वात शेवटी जमिनीलगत असलेल्या मोठ्या दगडी हौदात जमा होते.\nपरिसरात छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय (प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम), नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट (कावसजी जहांगीर हॉल) महाराष्ट्र पोलिस मुख्यालयाची इमारत (रॉयल ऑल्फ्रेड सेलर्स होम), मॅजेस्टिक हाउस, रिगल सिनेमागृह, एल्फिन्स्टन कॉलेज, जहांगीर आर्ट गॅलरी, डेव्हिड ससून लायब्ररी, वॅटसन हॉटेल इ. उतमोत्तम सार्वजनिक इमारती आहेत. या इमारतींबरोबर चौकात असलेल्या वेलिंग्टन फाउंटनमुळे या संपूर्ण परिसराच्या सौंदर्यात भर पडली आहे.\nPrevious Post वाडिया कारंजे आणि क्लॉक टॉवर\nNext Post कै. गंगाधर रघुनाथ केळकर यांचे दुर्लक्षित स्मारक\nछत्रपती संभाजी महाराजांचा हडकोळण शिलालेख\nजेम्स प्रिन्सेप – प्राचीन लिपी अभ्यासक\nसुलतान बॅटरी किंवा सुलतान बाथरी\nमल्लिकार्जुन याचा वसई शिलालेख\nसर अलेक्झांडर कनिंगहॅम – पुरातत्व खात्याचे पहिले महानिदेशक\nकान्हेरी लेणी आणि परदेशी यात्रेकरू\nवैनायकी – शक्ती, योगिनी आणि मातृका\nवर्दळीपासून दूर असलेली ‘बेडसे लेणी’\nअनंतदेव याचा शिलालेख असलेली विहार गध्देगाळ\n© 2019 ||महाराष्ट्र देशा||\nथोडेसे ||महाराष्ट्र देशा|| बदल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/nagpur-vidarbha-news/nagpur/the-death-of-the-shopkeeper-in-the-name-of-a-leopard/articleshow/67029593.cms", "date_download": "2020-05-29T14:30:09Z", "digest": "sha1:EVNAJNAKSLQK64UBJPPFMJ623HEDHLHM", "length": 11946, "nlines": 102, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nताडोबा: बिबट्याच्या हल्ल्यात दुकानदाराचा मृत्यू\nताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफरमधील रामदेगी या पर्यटनस्थळानजीकच्या जंगलात लघुशंकेसाठी गेलेल्या दुकानदाराचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सकाळच्या सुमारास घडली. जिल्ह्यातील वन्यजीव हल्ल्यात ठार झालेल्याची चालू वर्षातील ही तेविसावी घटना ठरली आहे.\nताडोबा: बिबट्याच्या हल्ल्यात दुकानदाराचा मृत्यू\nम. टा. वृत्तसेवा, चंद्रपूर\nताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफरमधील रामदेगी या पर्यटनस्थळानजीकच्या जंगलात लघुशंकेसाठी गेलेल्या दुकानदाराचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सकाळच्या सुमारास घडली. जिल्ह्यातील वन्यजीव हल्ल्यात ठार झालेल्याची चालू वर्षातील ही तेविसावी घटना ठरली आहे.\nरामदेगी हा निसर्गरम्य परिसर आहे. येथे एक पुरातन काळातील देवस्थान आहे. ताडोबा व्याघ्र प्रकल्पजवळच हे स्थळ येते. या ठिकाणी गेल्यानंतर हिरवळीने नटलेल्या टेकड्याचा परिसर बघून मन आनंदित होते. त्यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे. हा भाग खडसंगी (बफर) वनपरिक्षेत्रांतर्गत निमढेला नियतक्षेत्रात येतो. पर्यटनस्थळ असल्याने पर्यटकांना लागणारे नास्ता, चहा व खेळण्याची अनेक दुकाने आहेत. याच दुकानांमध्ये संदीप तितरे यांचेही दुकान आहे. दुकानातून जवळच जंगल परिसरात लघुशंकेसाठी गेले असता दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. वनविभागाला माहिती मिळताच ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक जी. पी. नरवणे, सहाय्यक वनसंरक्षक अमोल जाधव, वनपरिक्षेत्राधिकारी पी. जी. दुर्गेकर यांच्यासह कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. त्यांनी परिसरालगत कुंपण लावून देण्याची मागणी केली. तेव्हा ही कामे करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे सूत्रांनी 'मटा'शी बोलताना सांगितले. मृताच्या नातेवाइकांना अडीच लाख रुपयांचा धनादेश व ५० हजारांची रोख रक्कम अशी तातडीची मदत दिलेली असल्याची पुष्टी त्यांनी जोडली.\nवनाने व्यापलेला चंद्रपूर जिल्हा असून कधी वन्यजीवांच्या क्षेत्रात मानव जातो, तर कधी वन्यजीव मानव वस्तीत यायला लागला आहे. त्यातूनच मानव -वन्यजीव संघर्ष पेटत आहे. पर्यटनास्थळालगत सदर घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. या भागात गस्त वाढविण्यात आली असून गावकऱ्यांनी जंगलात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पिंजरेही लावले जात असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली.\nसात वर्षांत २६५ हून अधिक गावकऱ्यांचा बळी\nविदर्भात वाघ-बिबट्यांची संख्या मोठी आहे. त्यातच बछड्यांची संख्यादेखील पोषक वातावरणामुळे वाढत आहे. पण जागा अपुरी पडतेय. त्यामुळे विदर्भाला त्याचा सर्वाधिक फटका बसत आहे. परिणामी वन्यजीवांच्या हल्ल्यात राज्यात मागील सात वर्षात २६५हून जास्त गावकऱ्यांचा बळी गेला आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nविदर्भात टोळधाड; संत्रा, मोसंबी, भाजीपाला केला फस्त...\nमंडळ नको, विदर्भ द्या\nविदर्भात उष्णतेचा कहर सुरुच, २ दिवस ऑरेंज अलर्ट...\nवादळी पावसानंतर विदर्भात उष्णतेची लाट; अकोला जगात चौथे ...\nमुंढेंची चौकशी करून कारवाई करा...\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nस्थलांतरितांसाठी धावली ठाण्याहून रेल्वे\nकरोनामुळे अर्थव्यवस्थेचे मुख्य चाक चिखलात; मंदीने दरवाजा ठोठावला\nप्रसिद्ध गीतकार योगेश गौर यांचं वयाच्या ७७ व्या वर्षी निधन\n करोनाचे संकट नष्ट करण्यासाठी मंदिरात दिला नरबळी\nविद्या बालननं केली 'नटखट' या शॉर्ट फिल्मची निर्मिती\nडोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटला ट्विटरचा पुन्हा आक्षेप\nचार वर्षात तयार झाला 'हा' चित्रपट; ५ जूनला होणार प्रदर्शित\nया १३ शहरांनी संपूर्ण देशाची चिंता वाढवली\nनेपाळचे पंतप्रधान स्वतःच्याच देशात तोंडघशी; नव्या नकाशाला मंजुरी नाही\nविशेष ट्रेन बंद करणार नाही, यूपी सरकारचा यू-टर्न", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/katrina-kaif", "date_download": "2020-05-29T15:10:25Z", "digest": "sha1:Q74EAVO7RKEBDD3IRCTLFH4RKSMCZ7TR", "length": 5678, "nlines": 88, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nकतरिनाच्या लाइव्ह चॅटमध्ये क्रिकेटपटू घुसला, अन्...\nकतरिना कैफने दिले झाडूसोबत क्रिकेट खेळण्याचे धडे\nघरात भांडी घासतायेत कार्तिक- कतरिना, व्हायरल झाले व्हिडिओ\n...म्हणून कतरिनाचे चाहते रोहित शेट्टीवर भडकले\n...म्हणून कार्तिक आर्यन सर्वांसमोर कतरिनाच्���ा पाया पडला\nकतरिनाच्या या व्हाइट गाऊनची किंमत ऐकून चक्रावून जाल\nप्रियांका, आलियासाठी कतरिना कैफने केला खास लंच प्लॅन\nरेड कार्पेटवर चालली दीपिका- कतरिनाची जादू\nघट्ट होतंय कतरिना- विकी कौशलचं नातं\nदिशासाठी टायगरने बघितला 'मलंग' सिनेमा\nकतरिना कैफ नव्या चित्रपटाच्या तयारीत\nअनुष्का शर्माच्या फोटोची अर्जुन कपूरने उडवली खिल्ली\n'द फरगॉटन आर्मी'चा स्क्रिनिंग शो\n'नवरी' झालेल्या कतरिना कैफचा फोटो झाला व्हायरल\nPhoto: पुन्हा एकत्र पार्टी करताना दिसले विकी कौशल- कतरिना कैफ\n'उमंग'मध्ये लाल साडीत आली जान्हवी\nमुलीसोबत फ्लर्ट करताना दिसला विक्की कौशल, Video Viral\n'सूर्यवंशी'च्या सेटवर अक्षय कुमार जखमी\n विकी-कतरिनाच्या अफेअरच्या चर्चा जोरात\nकतरिना कैफ म्हणते, 'मेकअप केल्याने सुंदरता येत नाही'\nविद्या आणि कतरिना करणार अॅक्शन कॉमेडी\nपूजा सावंतचा कतरिनासोबत फोटो; फॅन्स म्हणाले तुझा अभिमान आहे...\nचित्रपटाला एकत्र; विकी-कतरिनाच्या अफेअरच्या चर्चांना उधाण\nव्हिडिओ: सल्लूच्या घरी आरतीत कतरिना सहभागी\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://mediawatch.info/%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B0-%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%89%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A4%BE%E0%A4%B2/", "date_download": "2020-05-29T14:39:29Z", "digest": "sha1:GI3FETJZZ3JUMW4FSHRAL2YVU3B77MCR", "length": 16225, "nlines": 100, "source_domain": "mediawatch.info", "title": "नेर अर्बन -सामाजिक उलाढाल करणारी पतसंस्था - Media Watch", "raw_content": "\nHome featured नेर अर्बन -सामाजिक उलाढाल करणारी पतसंस्था\nनेर अर्बन -सामाजिक उलाढाल करणारी पतसंस्था\nनोकरीच्या मागे लागून कुणाची गुलामी करण्यात धन्यता माणन्यापेक्षा आपणच आपलं वेगळं विश्व का निर्माण करू नये या ध्येय्याने झपाटलेली काही तरुण मंडळी समोर आली. त्यातील एकाने एका पतसंस्थेकडे 50 हजार रुपयाचे कर्ज मागितले पण त्याला तिथे अपमानास्पद वागणूक मिळाली. या अपमानाचे रूपांतर सात्विक संतापात झाले अन त्यातून मग एका पतसंस्थेचा जन्म झाला. जी वेळ आपल्यावर आली ती इतरांवर येऊ नये ही भावना यामागे होती. आर्थिक अन सामाजिक उलाढाल करणारी ही पतसंस्था अनेकांची जीवनदायीनी झाली आहे. नेर अर्बन को- ऑपरेटीव्ह सोसायटी ���े या पतसंस्थेचे नाव आहे. हे नाव आता यवतमाळ जिल्हाभर झाले आहे.\nयवतमाळ हा तसा पाहिला तर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा जिल्हा. मात्र एकीकडे असे निराशेचे ढग दाटून आलेले असतांना काही ठिकाणी मात्र आशेची किरणे दिसून पडतात. नेर अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटी हा असाच एक आशेचा किरण ठरू पाहतो आहे अनेकांसाठी. शेतकरी, बेरोजगार, महिला बचत गट यासह शिक्षणपिडीताना एक भक्कम असा आधार या सोसायटीने दिला आहे. एकीकडे मोठया बँकेत वाट्यास येणारे अनुभव फार विचित्र असतात. वेळेवर कर्ज मिळत नाही. सन्मानाची वागणूकही क्वचितच मिळते. अशा साऱ्या पार्श्वभूमीवर नेर अर्बन ने मात्र लोकांमध्ये एक वेगळा आत्मविश्वास निर्माण केला आहे. अडल्या नडल्याचा आर्थिक आधार म्हणून ही सोसायटी आता जिल्हाभर नावारूपास आली आहे.\nनेर सारख्या छोट्याशा शहरात या सोसायटीची मुहूर्तमेढ रोवली आहे. लहानपणापासून सोबत खेळलेल्या मित्रांनी या सोसायटीची स्थापना केली. नोकरी करण्यात आयुष्य घालण्यापेक्षा आपण आपलं स्वतंत्र जग का निर्माण करू नये म्हणून या संस्थेचा जन्म झाला. सहकार व्यवस्थापण पदविका अभ्यासक्रम पूर्ण केलेला प्रदीप झाडे नावाचा तरुण आणि त्याच्या स्वप्नांना खरा आकार देणारा अभियंता नरेंद्र गद्रे यांच्या धाडसातुन या संस्थेचा 9 ऑगस्ट 2002 क्रांतिदिनी जन्म झाला. उपेक्षित लोकांना आर्थिक आधार देऊन त्यांच्या जीवनात क्रांतिकारक बदल व्हावे म्हणून क्रांतिदिनाचा मुहूर्त निवडला असे संस्थापक नरेंद्र गद्रे सांगत होते. एका बँकेने 50 हजार रु कर्ज नाकारले हा राग सुद्धा मनात होताच म्हणूनच ही संस्था काढली हे सांगताना गद्रे खूप भावनिक झाले होते. त्यांच्या या धाडसात प्रशांत काळे, सुनील दरोई, दिलीप डोळे, सुरेंद्र ठेंगरी व इतर संचालकांचा सिंहाचा वाटा आहे. सन 2002 ला एका छोट्या जागेत सुरू झालेली ही पतसंस्था आता जिल्हाभर आपले कार्यक्षेत्र वाढवत आहे.यवतमाळ, वणी, आर्णी, नेर आणि लाडखेड असा संस्थेचा विस्तार झाला आहे.\nयशाचा हा प्रवास प्रचंड खडतर आहे. ही पोरं काय करणार म्हणून कुणी सभासद पण होत नव्हते. अखेर सभासदांची रक्कम स्वतःच भरून संस्था नोंदणी करावी लागली.आज मात्र ही संस्था जिल्ह्यातील लोकांना आधार वाटू लागली आहे.500 कोटींची उलाढाल असलेल्या या संस्थेत जवळपास 55 कर्मचारी व 50 दैनिक ठेव प्रतिनिधी आहेत. पहिल्���ा वर्षांपासूनच ऑडिट चा ‘अ’ वर्ग दर्जा कायम आहे.\nसंस्थेची आर्थिक उलाढाल 500 कोटींची जरी असली तरी संस्थेची सामाजिक उलाढाल प्रचंड मोठी आहे. नेर तालुक्यातील परिवर्तनवादी चळवळीला खरा आधार या संस्थेने दिला आहे. धर्म व जातीच्या नावाखाली बहकलेल्या तरुणांना योग्य मार्गदर्शन करून त्यांना व्यवसाय उभे करून देण्यात संस्थेचे योगदान लाखमोलाचे आहे. प्रशिक्षण शिबीर घेऊन कार्यकर्ते तयार केले आहेत. स्पर्धा परीक्षेत मुलं यशस्वी व्हावीत म्हणूनही अनेक उपक्रम राबवीले आहेत.निबंध स्पर्धेसारखा उपक्रम व्यापकपणे राबविण्यात आला आहे. गावातील प्रतिभेचा सन्मान व्हावा म्हणून आदर्श शिक्षक पुरस्कार, नेर भूषण पुरस्कार नित्यनेमाने देण्यात येतात.\nसंस्था इथपर्यंतच थांबत नाही तर शेतकऱ्यांसाठी एक पाऊल पुढे टाकत आहे. रासायनिक शेतीपेक्षा सेंद्रिय शेती करावी यासाठी पुणे येथून मार्गदर्शक बोलावून शेतकऱ्यांना वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न केला आहे. ज्या शेतकऱ्यांच्या शेतात पाणी आहे त्यांना ड्रीप साठी मदत करण्यात आली आहे. तेजीमन्दित शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून अल्पदरात वेअर हाऊस ची व्यवस्था संस्थेने केली आहे. शेतीपूरक व्यवसाय उभारणी साठी पुढील काळात गावोगाव सर्वेक्षण करून होतकरू तरुणांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी संस्थेने मास्टर प्लॅन तयार केला आहे.\nनेर अर्बन च्या या सामाजिक व आर्थिक दृष्टीकोनामुळे जवळपास 40 टक्के लोकांना आर्थिक आधार मिळाला आहे. अडचण आली की पावलं नकळत नेर अर्बन च्या इमारतीकडे वळायला लागतात अन तिथून जगण्याची नवी उर्मी घेऊन परत येतात. निराश मनांत आशेची किरणे पेरणारी ही संस्था अनेकांना आपला अंतिम आधार वाटते.\nसंस्थापक- नरेंद्र गद्रे (9422166777) अध्यक्ष – सौ. अनघा नरेंद्र गद्रे, व्यवस्थापक -प्रदीप झाडे (9423110110)\n(लेखक मीडिया वॉच नियतकालिक व वेब पोर्टलचे असोसिएट एडिटर आहेत)\nNext articleआंबेडकर आणि मी : ‘तृतीयपंथीयांना आज बाबासाहेबांमुळेच ओळख\nअविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थे�� प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.\nडॉ. माईसाहेब : आंबेडकरांच्या समर्पित जीवनसाथी\nभालचंद्र नेमाडे : एक आरभाट रसायन\nशरद पवारांच्या मनात काय \nडॉ. माईसाहेब : आंबेडकरांच्या समर्पित जीवनसाथी\nभालचंद्र नेमाडे : एक आरभाट रसायन\nशरद पवारांच्या मनात काय \nफाईव्ह-जी आणि पत्रकारितेतील बदलांची पंचसूत्री\nमाय सिस्टर्स अँड ब्रदर्स…\nकट्टर धर्मवाद्यांच्या मुस्काटात हाणणारे नामदेवराय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/mp3-players-ipods/captcha+mp3-players-ipods-price-list.html", "date_download": "2020-05-29T13:45:46Z", "digest": "sha1:3ON6MQ56IZG65363AT2EICJRKETJKJ3H", "length": 11431, "nlines": 275, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "कॅप्टचा पं३ प्लायर्स & इपॉड्स किंमत India मध्ये 29 May 2020 वरसूची | PriceDekho.com", "raw_content": "\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nकॅप्टचा पं३ प्लायर्स & इपॉड्स Indiaकिंमत\nकॅप्टचा पं३ प्लायर्स & इपॉड्स India 2020मध्ये दर सूची\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nकॅप्टचा पं३ प्लायर्स & इपॉड्स दर India मध्ये 29 May 2020 म्हणून. किंमत यादी ऑनलाइन शॉपिंग 3 एकूण कॅप्टचा पं३ प्लायर्स & इपॉड्स समावेश आहे. उत्पादन तपशील, की वैशिष्ट्ये, चित्रे, रेटिंग आणि अधिक सोबत India मध्ये सर्वात कमी भाव शोधा. या वर्गात सर्वाधिक लोकप्रिय उत्पादन कॅप्टचा 508 स्पोर्टी वायरलेस पं३ प्लेअर आहे. सर्वात कमी दर एक सोपा किंमत तुलना Flipkart, Naaptol, Snapdeal, Homeshop18, Indiatimes सारख्या सर्व प्रमुख ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत.\nकिंमत श्रेणी कॅप्टचा पं३ प्लायर्स & इपॉड्स\nकिंमत कॅप्टचा पं३ प्लायर्स & इपॉड्स आपण सर्व बाजार मध्ये देण्यात येणार उत्पादने चर्चा करताना असतात. सर्वात महाग उत्पादन कॅप्टचा क्लासिक ४थ गेनेशन पं४ प्लेअर पूरपले Rs. 1,475 किंमत आहे. या विरुद्ध, सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.269 येथे आपल्याला कॅप्टचा आवड 11 डिजिटल पं३ प्लेअर उपलब्ध आहे. दर या फरक पर्यायांपैकी प्रीमियम उत्पादने ऑनलाइन खरेदीदार एक परवडणारे श्रेणी देते. ऑनलाइन दर Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन खरेदीसाठी इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत\nकॅप्टचा पं३ प्लायर्स & इपॉड्स India 2020मध्ये दर सूची\nपं३ प्लायर्स & इपॉड्स Name\nकॅप्टचा आवड 11 डिजिटल पं३ प� Rs. 269\nकॅप्टचा 508 स्पोर्टी वायरल� Rs. 279\nकॅप्टचा क्लासिक ४थ गेनेश� Rs. 1475\nदर्शवत आहे 3 उत्पादने\nबेलॉव रस & 2000\nकॅप्टचा आवड 11 डिजिटल पं३ प्लेअर\nकॅप्टचा 508 स्पोर्टी वायरलेस पं३ प्लेअर\nकॅप्टचा क्लासिक ४थ गेनेशन पं४ प्लेअर पूरपले\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "http://ayushdarpanmarathi.blogspot.com/2016/07/blog-post_8.html", "date_download": "2020-05-29T13:08:26Z", "digest": "sha1:MFFOPNOJKGFKHOSOONDM6HQZHITD6PEZ", "length": 20172, "nlines": 184, "source_domain": "ayushdarpanmarathi.blogspot.com", "title": "आयुष दर्पण: कानात दडे, बहिरेपणा – आयुर्वेदाच्या चष्म्यातून", "raw_content": "\nहा ब्लॉग मराठी लोकांसाठी असून, याची निर्मिती तथा संपादन आयुष दर्पण या स्वास्थ पत्रिका द्वारे केले जाते . आमचा उद्देश सामाजिक माहिती पोहोचविने असून आम्ही त्या साठीच कार्यरत आहोत . www.ayushdarpan.org\nआमचे दुसरे वेब साईट्स\nमराठी आयुष दर्पण WordPress\nआयुष दर्पण बातमी पत्र\nसलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला\nसलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला\nकानात दडे, बहिरेपणा – आयुर्वेदाच्या चष्म्यातून\nकानात दडे, बहिरेपणा – आयुर्वेदाच्या चष्म्यातून\nकानात दडे बसून ऐकायला कमी येणे हा एक न दुखणारा पण त्रासदायक आजार आहे. ह्या आजाराचा त्रास रोग्याला कमी होतो पण त्याच्याशी बोलणाऱ्यांचा घसा मात्र नक्कीच दुखायला लागतो. आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून हा विकार नेमका काय आहे, त्याची कारणे आणि सोपे घरगुती उपाय अशी ह्या लेखाची रूपरेषा आहे.\nआयुर्वेदानुसार कानात दडे किंवा बहिरेपणा म्हणजे कानाची सर्दी. सर्दी झाल्यावर ज्याप्रमाणे वास येत नाही, म्हणजेच त्या इंद्रियाचे काम मंदावते त्याचप्रमाणे कानाला सर्दी झाली की ऐकू येणे मंदावते. म्हणून सर्दीसाठी जे उपचार सांगितले आहेत तेच उपचार ह्या कानाच्या सर्दीसाठी करावेत. नाकाच्या सर्दीमध्ये नाकाच्या आतल्या श्लेष्मल त्वचेला (म्युकस मेम्ब्रेनला) सूज येते तशीच सूज इथे कानाच्या पडद्याला येते. सर्दी म्हणजे ओलेपणा. नाकाच्या भागात जास्त झालेले किंवा साठलेले पाणी शरीर बाहेर काढून टाकण्याचा प्रयत्न करते त्यामुळे सतत नाक वहाते. पडद्याच्या सूजेमुळे श्वासमार्ग आकुंचित होऊन शिंका येतात. श्वासोच्छवासाच्या क्रियेत बाह्य वातावरणाचा सतत संपर्क येत असल्यामुळे नाकाला सर्दी लवकर होते. अशी सर्दी जास्त काळ टिकून राहिली तर त्याचा विस्तार वाढून पुढे कानाच्या पडद्यापर्यंत पोचतो. म्हणून सर्दी बरेच दिवस राहिल्यामुळे कानात दडे बसण्याची सुरुवात होते आणि बहिरेपणा सुरु होतो.\nतबला किंवा डमरूचे चामडे ओले झल्यावर त्याचा नाद किंवा आवाज बरोबर येत नाही त्याचप्रमाणे कानाचा पडदा ओला - दमट झाल्यामुळे त्याचा आवाज बरोबर येत नाही आणि तो मेंदूपर्यंत सहजगत्या पोचत नाही. काहीवेळा कानाच्या पडद्याचा ताण कमी होऊनही कानात दडे बसतात. तबल्याच्या वाद्या घट्ट करून जसा त्याचा नाद सुधारता येतो त्याप्रमाणे तोंडात हवा दाबून हा ताण कमीअधिक करता येतो. घाटात प्रवास करतांना किंवा विमानप्रवासात असा अनुभव बहुतेक सर्वांनाच येतो. असे दडे सहजपणे सुटतात, त्यासाठी काही औषधोपचार करण्याची गरज नसते. कानाच्या सर्दीमध्ये दडे बसून बहिरेपणा येण्याच्या आजाराला नाकाच्या सर्दीप्रमाणे पथ्यपाणी आणि औषधोपचार करावे लागतात.\nओलसरपणा किंवा दमटपणा हे ह्या आजाराचे मुख्य कारण आहे. त्यामुळे तहान नसतांना उगाचच जास्त पाणी पिऊ नये हे सर्वात महत्वाचे पथ्य लक्षात ठेवावे. विशेषतः झोपण्यापूर्वी किमान तासभर अगोदर पाणी पिणे टाळले पाहिजे. अर्थातच सरबत, दूध, चहा, कॉफी, मद्य किंवा तत्सम कोणताही द्रव पदार्थ पाण्याप्रमाणेच ओलसरपणा किंवा दमटपणा वाढवेल हे ध्यानात ठेवावे. रोज डोक्यावरून स्नान करणे टाळावे. पाण्यामुळे निर्माण झालेला ओलेपणा कमी करण्यासाठी ह्याठिकाणी ऊब निर्माण करणे गरजेचे आहे. तबला किंवा डमरूच्या चामड्याला शेक देऊन ज्याप्रमाणे कोरडे करण्याची पद्धत आहे तसेच ह्यात करण्याची गरज आहे.\nसोपा घरगुती उपचार –\nहिंगाचा मुगाएवढा खडा आणि लसणाच्या पाकळीचा चण्याएवढा तुकडा एका तलम सूती कापडात गुंडाळून रात्री झोपतांना कानात ठेवावा व सकाळी काढून टाकावा. ह्याने कानाच्या पडद्याला शेक मिळतो आणि त्यातील ओलसर दमटपणा नाहीसा होतो. सर्दी ज्याप्रमाणे नाकातून पुढे क��नात प्रवेश करते त्याच तत्वावर औषधी चिकित्सा करण्याचा मार्ग देखील नाकातूनच करावा. सर्दीमध्ये ज्याप्रमाणे नस्य चिकित्सा केली जाते, त्याचप्रमाणे षड्बिंदू तेल, पंचेंद्रियवर्धन तेल, अणु तेल ह्या तेलांचा उपयोग प्रकृती आणि लक्षणांनुसार करावा. पोटातून घेण्यासाठी नागगुटी, लक्ष्मीविलास, चित्रकहरीतकी अवलेह ह्यापैकी सुयोग्य औषधाची निवड करावी.\nकानात दडे बसून ऐकायला कमी येणे सुरु झाले की सामान्यतः कानाचे यंत्र लावून घेण्याची पद्धत आहे. ह्या यंत्रात मायक्रोफोन, अॅम्प्लीफायर आणि स्पीकर असे मुख्य तीन भाग असतात. मायक्रोफोनमुळे बोलण्याचा आवाज ग्रहण केला जातो, अॅम्प्लीफायरच्या सहाय्याने तो मोठा (लाऊड) केला जातो व स्पीकरच्या सहाय्याने हा आवाज कानाच्या पडद्यावर पोचवला जातो. मोठा किंवा कर्णकर्कश आवाज कानाच्या वातनाड्यांना कमकुवत बनवतो आणि पडद्याला अधिकच कमजोर बनवतो. वर निर्देशित साध्या सोप्या घरगुती आणि विना खर्चाचे प्रयोग करूनही उपयोग झाला नाही तरच फक्त असे यंत्र बसविण्याचा विचार करावा. कान हे एक महत्वाचे ज्ञानेन्द्रीय आहे, त्याच्या चिकित्सेत हेळसांड करून कायमचे अपंगत्व येणार नाही ह्याकडे लक्ष द्यावे.\nसंचालक, अक्षय फार्मा रेमेडीज, मुंबई\nLabels: आयुर्वेद, आरोग्य, वार्धक्य, स्वास्थ्य\nगर्भ संस्कार लेखन माला\nगर्भ संस्कार लेखन माला (26)\nमधुमेह आणि रक्त तपासणी\n'आयुर्वेदीय औषधांची कायदेशीर संज्ञा'\nदुधाचे मित्र व शत्रु\nखास पावसाळ्यासाठी आयुर्वेदीय पाककृती: 'मुदग यूष'\nआयुर्वेद की महती . . जहांगीर की जबानी \nकानात दडे, बहिरेपणा – आयुर्वेदाच्या चष्म्यातून\n*आयुमित्र* *शेतकरी असंसर्गजन्यव्याधी आणि आयुर्वेद* मित्रांनो, सध्या महाराष्ट्र, मध्यप्रदेश ह्या राज्यांमध्ये अन्नदात्याचे आंदोलन सुरू आह...\nविषबाधा. होम मिनिस्टर च्या कार्यक्रमातून घरोघरी पोहोंचलेल्या आदेश बांदेकर या प्रसिध्द अभिनेत्यास दुधी च्या रसातून विषबाध...\nपंचमहाभूत आणि आपले आरोग्य\nपंचमहाभूतांचे वर्णन मुख्यतः आयुर्वेद व आध्यत्मशास्त्र ह्यात आढळून येते. विश्वातील सर्व घटक हे पंचमहाभूतांनीच बनलेले आहे असे हे शास्रे...\nसुप्रजननासाठी गर्भिणी आहार अन्नात भवन्ति भूतानि | अन्नाद्वारे सर्व प्राणि मात्रांची निर्मिती व वाढ होते. अन्न हेच आपल्या अस्तित...\nनखदर्पण हातांवरील रेष���ंप्रमाणेच नखांवरुनही भविष्य जाणून घेता येते. अस म्हणतात कि चेहरा हा मनाचा आरसा असतो, तर नख हे मन व शरीर दोघांचेही प्...\nपित्त प्रकोपक आहार आने विहार केल्याने त्वचाश्रित भ्राजक पित्त प्रकोपित होते वायु सह मिसलून ते केसाची मुले (रोमकूप) ख़राब करते व केस गलु ला...\n॥ एकांगवीर रस ॥\n॥ एकांगवीर रस ॥ शुद्धगन्धं मृतं सूतं कांतं वंगं च नागकम्‌ ताम्रं चाभ्रं मृतं तीक्ष्णं नागरं मरिचं कणा ॥ सर्वमेकत्र संचूर्ण्यं भावयेच्च...\nआम्लपित्त / हायपर अ‍ॅसिडीटी\nआम्लपित्त / हायपर अ‍ॅसिडीटी आपल्या पचनसंस्थेत मुख, अन्ननलिका, जठर, लहान आतडे, मोठे आतडे इत्यादी अवयव आहेत. यापैकी जठराशी संबंधित असणारी...\nचांगल खा, चांगल दिसा \nचांगल खा, चांगल दिसा जैसा खाये अन्न वैसा होवे मन ही हिंदी म्हण आपण कधीना कधी ऐकली असेलच . पण आपण जसा आहार घेतो त्याचा प्रभाव आपल्या सौं...\nआपले लेख पाठविण्याकरिता कृपया word file मध्ये type करून खालील पत्त्यावर पाठवावीत\nलेखन प्रकाशित करण्याचे पूर्ण निर्णय संपादक घेतिल.\nलेखन कुणाचेही लेख चोरून पाठवलेले नसावे .\nआयुर्वेद , योग, आरोग्य, आहार , शेती, सामजिक विषय, पंचांग, या विषयावर आधारित असावे\nडॉ . सुशांत शशिकांत पाटील\nऔषधी गर्भसंस्कार उत्पादने व प्रचलित मासानुमासिक पाठ, एक तौलनिक अभ्यास \nऔषधी गर्भसंस्कार उत्पादने व प्रचलित मासानुमासिक पाठ, एक तौलनिक अभ्यास (फक्त वैद्यकीय व्यावसायिकांसाठी) तौलनिक अभ्यास (फक्त वैद्यकीय व्यावसायिकांसाठी) तौलनिक अभ्यास \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.idainik.com/2018/06/blog-post_461.html", "date_download": "2020-05-29T14:17:53Z", "digest": "sha1:GQ7W64DMK4DRST56TFYDOKVNNIMCLAOR", "length": 10737, "nlines": 39, "source_domain": "www.idainik.com", "title": "खाजगी शाळेकडुन गणवेश, वह्या पुस्तके घेण्याची पालकांना सक्ती", "raw_content": "\nखाजगी शाळेकडुन गणवेश, वह्या पुस्तके घेण्याची पालकांना सक्ती\nम्हसवड :पुढील अठवड्यापासुन नवीन शैक्षणीक वर्ष सुरु होत असल्याने आपल्या पाल्याला चांगले शिक्षण मिळावे यासाठी पालकांची धावपळ सुरु असुन पालकांच्या याच धावपळीचा फायदा घेण्यासाठी शहरातील एका नामांकित खाजगी शाळेने नवा उद्योग सुरु केला असुन आपल्या पाल्याला जर आमच्या शाळेत प्रवेश घ्यायचा असेल तर त्याला लागणारे सर्व शैक्षणीक साहित्य गणवेश हा आमच्याच शाळेतुन खरेदी करावा लागेल असा फतवाच संबधीत खाजगी शाळेने ��ाढुन पालकांची अर्थिक लुट सुरु केली आहे, यावरुन म्हसवड सह परिसरातील पालकवर्गातुन संबधीत शाळेबाबत संतप्त प्रतिक्रिया उमटु लागल्या आहेत.\nआपला पाल्य शिकावा त्याला चांगले शिक्षण मिळावे यासाठी पालकांची नेहमीच धावपळ सुरु असते सध्याचे दिवस हे महागाईचे दिवस असल्याचे सर्वच स्तरातुन बोलले जाते तरीही प्रसंगी आपल्या पोटाला चिमटा घेवुन कित्येक पालक आपल्या पाल्याच्या शिक्षणासाठी धडपडत असतात, पुढील अठवड्यापासुन नवीन शैक्षणीक वर्ष सुरु होत असल्याने आपल्या पाल्याला चांगले शिक्षण मिळावे त्यासाठी त्याला चांगल्या शाळेत शिक्षणासाठी प्रवेश मिळावा यासाठी सर्वच पालक प्रयत्न करीत असतात, शासनाच्या लवचिक शैक्षणीक धोरणांमुळे सध्या सर्वच ठिकाणी खाजगी शाळेचे पेव फुटले आहेत, या खाजगी शाळांनी नवीन शैक्षणीक धोरणांचा फायदा उठवत गुणवत्तेचा नुसता भपका निर्माण केला असुन आमचीच शाळा कशी इतर शाळेपेक्षा आदर्श व गुणवत्तेत अव्वल आहे हे भासविण्याचा नसता उद्योग सुरु केला आहे, शाळांच्या या भपकेबाजीमुळे खरेतर शिक्षणाचा दर्जा खालावत चालला आहे याचा विसर संबधीत शाळांना व पालकांनाही पडला आहे, आतातर आमचीच शाळा सर्वात नं. १ असल्याचे भासवण्यासाठी शहरातील एका खाजगी शाळेने विद्यार्थ्यांना लागणारे संपुर्ण शैक्षणीक साहित्य बेकायदेशीर रित्या शाळेतच विक्रीस ठेवले असुन ते खरेदी करण्यासाठी पालकांना सक्ती केली आहे, जर तुमचा पाल्य आमच्या शाळेत शिकणार असेल तर आमच्याच शाळेतुन त्याला लागणारे साहित्य खरेदी करावे लागेल असा एकप्रकारे फतवाच संबधीत खाजगी शाळेने काढल्याने शिक्षणाचा अक्षरशा बाजार झाल्याचे मत अनेक तन्यांकडुन व्यक्त होत आहे.\nसंबधीत शाळेने विक्रीस ठेवलेल्या वस्तु ह्या बाजारपेठ निम्या दराने मिळत असताना त्या केवळ शाळेच्या सक्ती मुळे दुप्पट किमतीने पालकांना नाईलाजाने खरेदी कराव्या लागत असुन शाळेने सुरु केलेली ही दुकानदारी बंद करावी अशी मागणी आता पालक वर्गातुन व्यक्त होवु लागली आहे.\nकोणतेही शाळा ही विद्येचे मंदिर मानली जाते त्याठिकाणी विद्यार्थ्यांना न्यानदानाचे शिक्षण देण्याचे पवित्र काम चालते अशा या पवित्र मानल्या जाणार्या मंदिरात पाल्याच्या आडुन पालकांची सुरु असलेली अर्थिक लुट ही विद्या मातेच्या नावाला काळीमा फासणारी असुन ही लु��� थांबणे गरजेचे आहे तरच आजच्या महागाईच्या जमान्यात सामान्य पालक आपल्या पाल्याला चांगले \nएकीकडे कोणतेही मुल हे शाळेबाहेर राहु नये यासाठी शासन लाखो रुपये खर्च करुन शालाबाह्य मुलांना शिक्षण प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करीत आहे, तर याच शासनाने बनवलेल्या शैक्षणीक नियमावली पायदळी तुडवुन काही खाजगी शाळा आपल्या अर्थिक तुंबड्या भरत आहेत याला कोठेतरी चाप लागावा यासाठी शासनानेच कृती करावी व अशा शाळांची मान्यताच रद्द करावी अशी मागणी पालकवर्गातुन होत आहे.\nगत वर्षी म्हसवड मधील याच खाजगी शाळेने दाखल्यांसाठी पालकांची अर्थिक लुट केल्याची तक्रार आमच्याकडे आल्यावर आम्ही संबधीत शाळेला भेट देवुन संबधीत प्राचार्यांना याविषयी जाब विचारत असे प्रकार पुन्हा घडल्यास शाळाविरोधात मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा देताच संबधीत शाळेने दाखल्यांसाठी घेतलेले पैसे पालकांना परत केले होते. आताही शाळेने सुरु केलेल्या दुकानदारी संदर्भात पालकांच्या तक्रारी आल्यास संबधीत शाळेला मनसेचा हिसका दाखवुन देवु.\n-धैर्यशील पाटील - जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, सातारा.\nआपल्या देशाची ज्याप्रमाणे खुली अर्थव्यवस्था आहे त्याप्रमाणेच खुली बाजारपेठ आहे त्यामुळे कोणी कोठेही खरेदी करु शकतो त्यासाठी आपण कोणालाही सक्ती करु शकत नाही, संबधीत शाळेने विद्या दानाचे काम करावे त्याठिकाणी वस्तुंची विक्री करुन शाळेचे दुकान करु नये तर सक्ती तर अजिबातच करु नये अन्यथा पालकांना सोबत घेवुन आम्हाला संबधीत शाळाविरोधात रस्त्यावर उतरावे लागेल.\n-नितीन दोशी - माजी नगराध्यक्ष म्हसवड नगरपरिषद म्हसवड.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtranews24.com/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%AF-%E0%A4%B0%E0%A4%BE/", "date_download": "2020-05-29T12:12:58Z", "digest": "sha1:M2ITSKQQWGAZQEH3I2KFB3QHJOL4CUWI", "length": 11009, "nlines": 144, "source_domain": "maharashtranews24.com", "title": "शिवसेनेचे खासदार संजय राऊत 'सिल्वर ओक'च्या दिशेने | महाराष्ट्र News24", "raw_content": "बुधवार, 6 मे 2020\nशिवसेनेचे खासदार संजय राऊत ‘सिल्वर ओक’च्या दिशेने\nशिवसेनेचे खासदार संजय राऊत ‘सिल्वर ओक’च्या दिशेने\nमुंबई : महाराष्ट्र News 24 वृत्त\nशिवसेनेचे खासदार संजय राऊत हे ‘सिल्वर ओक’च्या दिशेने निघाले आहेत. ते शरद पवारांकडे का जात आहेत, याचं कारण अजून समजू शक���ं नसलं तरी, भाजपा शिवसेना आणखी दूर जात असल्याचं स्पष्ट होत आहे. या आधी भाजपाकडून रामदास आठवले यांनी शरद पवार यांची याविषयावर तिढा सुटावा, यासाठी पवारांची भेट घेतली.\nसंजय राऊत जेव्हा शरद पवारांच्या घराकडे निघाले, तेव्हा पत्रकारांशी बोलताना त्यांनी पुन्हा पुनरूच्चार केला फक्त मुख्यमंत्रीपद’. शरद पवारांकडे संजय राऊत गेले आहेत, परिस्थितीवर काय मार्ग काढता येईल यावर सल्ला घेण्यासाठी आपण पवारांच्या घरी आल्यच शरद पवारांनी, महाराष्ट्राच्या जनतेने शिवसेना-भाजपच्या बाजूने कौल दिला आहे, त्यांनी सरकार स्थापन करावं, असे शरद पवारांनी सांगितले.\nPosted in देश, प्रमुख घडामोडी, महामुंबई, महाराष्ट्र, राजकारण, लाइफस्टाईल, व्यवसायTagged भाजप, रामदास आठवले, शरद पवार, शिवसेना, संजय राऊत\nरामदास आठवले ‘सिल्व्हर ओक’वर; राजकीय चर्चांना उधाण\nदेवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nपाणावलेल्या डोळ्यांनी तो हसत म्हणाला 2 लाख कर्ज...\nमुंबई : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त राज्यातील शेतकऱ्यांचा कर्जाच्या डोंगराचा भार हलका करण्यासाठी महाविकास आघाडीने शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळला आणि शेतकऱ्यांचे 2 लाख...\n‘स्वराज्यरक्षक संभाजी’ घेणार प्रेक्षकांचा निरोप\nमुंबई : महाराष्ट्र NEWS 24 ऑनलाईन डॉ. अमोल कोल्हे यांचा अभिमान, उत्सुकता आणि साहसाच्या बळावर सुरु झालेला स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेचा प्रवास हा...\nशिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त फडणवीसांचे ट्विट\nमुंबई : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त आज शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांना आदरांजली वाहिली जात...\nबिग बॉस सिझन 13: पारस छाब्रावर भडकला सलमान...\nमुंबई : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त बिग बॉस सिझन 13 हा कार्यक्रम सध्या जोरदार गाजतोय. त्यात शनिवारचा विकेंड का वार म्हंटल की प्रेक्षकांना...\nPUBGमुळे ढासळली मानसिक स्थिती; तरुणाच्या नावामुळे घटना जास्त...\nचाकण: महाराष्ट्र NEWS 24 वृत्त पबजी (PUBG) या गेम मुळे आजवर अनेक विचित्र घटना घडल्याचं आपल्याला ऐकायला मिळत होतं. चाकण मध्ये याचा प्रत्यय...\nविराट कोहलीने मानले जाहिरातीचे आभार; व्यक्त केल्या भावना\nमुंबई : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त विराट कोहली आणि अनुष्का शर्माची लव्हस्टोरी ही प्रत्येकाला भावणारी असून त्याचा प्रवास अनोखा आहे. विराट कोहलीसोबत अनुष्का...\nश्री जैन श्वेतांबर श्री पद्मप्रभु महाराज देवालय ट्रस्ट, पोयनाड तर्फे आरोग्य सुविधांसाठी दोन लाख पंचवीस हजार रुपयांचा धनादेश जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द\nपनवेल मध्ये कोरोना संदर्भातील विशेष तपासणी पथक\nकोरोनाच्या विरुद्धच्या लढाईत काँग्रेस पक्ष सक्रिय\nबदलापूर मध्ये शिवसेनेकडून भोजन कक्षाची उभारणी..\nरायगड यामधील सहा कंपन्यांना उतपादन सुरु ठेवण्याची परवानगी \nसंकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपले खासगीपण जपण्याच्या तुमच्या अधिकाराचा आम्ही आदर करतो. आमच्या व्यवसायाचा हा एक महत्त्वाचा पैलू आहे.\nश्री जैन श्वेतांबर श्री पद्मप्रभु महाराज देवालय ट्रस्ट, पोयनाड तर्फे आरोग्य सुविधांसाठी दोन लाख पंचवीस हजार रुपयांचा धनादेश जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द\nपनवेल मध्ये कोरोना संदर्भातील विशेष तपासणी पथक\nकोरोनाच्या विरुद्धच्या लढाईत काँग्रेस पक्ष सक्रिय\nबदलापूर मध्ये शिवसेनेकडून भोजन कक्षाची उभारणी..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%B6%E0%A5%80(%E0%A4%A1%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%82)", "date_download": "2020-05-29T14:36:07Z", "digest": "sha1:TF3MUR3EGK7X5PMOCDHWB7HXLXHXWLFZ", "length": 8507, "nlines": 108, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कापशी (डहाणू) - विकिपीडिया", "raw_content": "\n(कापशी(डहाणू) या पानावरून पुनर्निर्देशित)\nक्षेत्रफळ ०.४१३५१ चौ. किमी\n• घनता १,४३९ (२०११)\nकापशी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील एक गाव आहे.\nडहाणू बस स्थानकापासून डहाणू-सावटा मार्गाने गेल्यावर पुढे डहाणू-वाणगाव रस्त्याने पाळे गावठाणपाड्यानंतर हे गाव लागते. डहाणू बस स्थानकापासून हे गाव १९ किमी अंतरावर आहे.\nपावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.पावसाळ्यात येथे भातशेती,नागलीशेती केली जाते.\nहे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ३२४ कुटुंबे राहतात. एकूण १४३९ लोकसंख्येपैकी ७१० पुरुष तर ७२९ महिला आहेत. गावाची साक्षरता ७०.६८ टक्के आहे.पुरुष साक्षरता ८३.१९ आहे तर स्त्री साक्षरता ५८.६९ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या २११ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या १४.६६ टक्के आहे. वाडवळ, भंडारी, आगरी, आणि आदिवासी समाजातील लोक येथे राहतात. येथे शेती हा व्यवसाय असून काही लोक शेतमजूर, वीटभट्टीमजूर, खाजगी, सरकारी नोकर, कामगार म्हणूनही काम करतात. दुग्धव्यवसाय, बकरीपालन, कुक्कुटपालन सुध्दा केले जाते.\nगावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस डहाणू बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्शासुध्दा डहाणूवरुन उपलब्ध असतात.\nतणाशी, देदाळे, बावडे, आसनगावबुद्रुक, आसनगाव, साखरे, ऐने, गोवाणे, दाभाळे, खंबाळे, वाणगाव ही जवळपासची गावे आहेत.कापशी गावाची स्वतंत्र ग्रामपंचायत आहे.\nमहाराष्ट्र राज्यातील शहरे व गावे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २० जानेवारी २०२० रोजी १४:१४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A5%80", "date_download": "2020-05-29T14:42:09Z", "digest": "sha1:ZHWVFWLZQDXHDHCBTQQTVZQ535NSXKPL", "length": 3717, "nlines": 57, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "बालसरस्वतीला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख बालसरस्वती या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nटी. बालसरस्वती (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दु���े | संपादन)\nपद्मविभूषण पुरस्कार ‎ (← दुवे | संपादन)\nबाळासरस्वती (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nदेवदासी ‎ (← दुवे | संपादन)\nसंगीत नाटक अकादमी फेलोशिप ‎ (← दुवे | संपादन)\nपद्मा सुब्रह्मण्यम ‎ (← दुवे | संपादन)\nसोनल मानसिंह ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE:%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7/%E0%A4%8F%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2_%E0%A5%AA", "date_download": "2020-05-29T14:41:36Z", "digest": "sha1:WMECDRD4QXYSNELF4NPR6TOG2A6DO4LQ", "length": 3559, "nlines": 52, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विकिपीडिया:दिनविशेष/एप्रिल ४ला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nविकिपीडिया:दिनविशेष/एप्रिल ४ला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख विकिपीडिया:दिनविशेष/एप्रिल ४ या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nविकिपीडिया:दिनविशेष/एप्रिल (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:Misslinius ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.hindujagruti.org/marathi/news/58609.html", "date_download": "2020-05-29T14:04:45Z", "digest": "sha1:YLMFDWVY4IGDGLY7CCFQPHGD3ML3ZI42", "length": 16533, "nlines": 213, "source_domain": "www.hindujagruti.org", "title": "चेन्नई येथील वीर सावरकर शाळेतील शिक्षकांसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने साधनेविषयी मार्गदर्शन - हिंदु जनजागृती समिती", "raw_content": "\nहिंदु संघटना आणि पक्ष\nगोवंश रक्षणासाठी कसे प्रयत्न करायचे \nहिंदु धार्मिक परंपरा रक्षण\nश्री सिद्धीविनायक मंदिर समितीचा भ्रष्टाचार\nपंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान\n‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’त काेट्यावधी रुपयांचा घाेटाळा\nहिंदु नेता – कार्यकर्ता\nतुम्ही काय करू शकता\nहिंदु संघटना आणि पक्ष\nगोवंश रक्षणासाठी कसे प्रयत्न करायचे \nहिंदु धार्मिक परंपरा रक्षण\nश्री सिद्धीविनायक मंदिर समितीचा भ्रष्टाचार\nपंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान\n‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’त काेट्यावधी रुपयांचा घाेटाळा\nहिंदु नेता – कार्यकर्ता\nतुम्ही काय करू शकता\nमुख पृष्ठ > News > चेन्नई येथील वीर सावरकर शाळेतील शिक्षकांसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने साधनेविषयी मार्गदर्शन\nचेन्नई येथील वीर सावरकर शाळेतील शिक्षकांसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने साधनेविषयी मार्गदर्शन\nचेन्नई : कोलाथूर, चेन्नई येथील वीर सावरकर शाळेमध्ये १२ जुलै २०१९ या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने व्याख्यान घेण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. रमा यांच्या पुढाकाराने शाळेतील शिक्षकांसाठी हे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या सौ. सुगंधी जयकुमार यांनी ‘साधनेचे महत्त्व आणि गुरुपौर्णिमेचे महत्त्व’ याविषयी मार्गदर्शन केले. मुख्याध्यापक आणि शिक्षक यांना विषय आवडला. ‘प्रत्येक मासाला असा वर्ग शाळेत आयोजित करावा’, अशी विनंती मुख्याध्यापिका सौ. रमा यांनी हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांना केली. शिक्षकांनी गुरुपौर्णिमा उत्सवासाठी अर्पण दिले, तसेच त्यांनी गुरुपौर्णिमा विशेषांकही घेतले.\n‘सेक्युलॅरिझम्’च्या नावाखाली चालू असलेले हिंदूंचे हनन रोखण्यासाठी हिंदु राष्ट्र आवश्यक \nमंंदिर सरकारीकरण : देवनिधीची लूट करणारी हिंदुद्वेषी व्यवस्था \n‘हलाल जिहाद’मुळे यापुढील काळात हिंदूंच्या अस्तित्वाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे : मनोज खाडये\nहिंदु जनजागृती समितीकडून पूर्व आणि पूर्वोत्तर भारतात ‘ऑनलाईन’ उपक्रमांचे आयोजन\nप्रभु श्रीरामांना काल्पनिक घोषित करणार्‍या काँग्रेसचा डोळा हिंदु मंदिरांतील सोन्यावर \nविश्‍व हिंदू परिषदेच्या ‘हिंदू विश्‍व’ या लोकप्रिय पाक्षिकात श्री. रमेश शिंदे यांच्या अभ्यासपूर्ण लेखांना प्रसिद्धी \nfeaturednews अंतरराष्ट्रीय अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन आक्रमण इतिहासाचे विकृतीकरण इसिस काश्मीर प्रश्न ख्रिस्ती गणेशोत्सव गोरक्षण गोहत्या चित्रपट देवतांचे विडंबन धर्मांध पोलीस बजरंग दल भाजपा भ्रष्टाचार मंदिरे वाचवा मार्गदर्शन रणरागिणी शाखा रामजन्मभूमी राष्ट्रीय राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राष्ट्रीय हिंदु आंदोलन लव्ह जिहाद विडंबन विश्व हिंदु परिषद शिवप्रतिष्ठान शिवसेना सनातन संस्था समितीकडून निवेदन हिंदु अधिवेशन हिंदु जनजागृती समिती हिंदु धर्म हिंदु राष्ट्र हिंदु राष्ट्र-जागृती सभा हिंदु विधिज्ञ परिषद हिंदु विराेधी हिंदु संघटना आणि पक्ष हिंदूंचा विरोध हिंदूंचे धर्मांतरण हिंदूंच्या समस्या हिंदूंवरील अत्याचार हिंदूंसाठी सकारात्मक\nहिंदु जनजागृती समितीची स्थापना घटस्थापनेच्या शुभदिनी म्हणजेच ७ आॅक्टोबर २००२ या दिवशी करण्यात आली. धर्मशिक्षण, धर्मजागृती, धर्मरक्षण, राष्ट्ररक्षण आणि हिंदूंची एकजूट हे समितीचे मुख्य ध्येय आहे.\nहिंदु संघटना आणि पक्ष\nगोवंश रक्षणासाठी कसे प्रयत्न करायचे \nहिंदु धार्मिक परंपरा रक्षण\nश्री सिद्धीविनायक मंदिर समितीचा भ्रष्टाचार\nपंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान\n‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’त काेट्यावधी रुपयांचा घाेटाळा\nहिंदु नेता – कार्यकर्ता\nतुम्ही काय करू शकता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://blog.dattaprabodhinee.org/2017/10/sainath-kavya.html", "date_download": "2020-05-29T14:24:20Z", "digest": "sha1:3UKMTMH7F3ZXZGAELHPNUUEM6HPQAPPM", "length": 30907, "nlines": 294, "source_domain": "blog.dattaprabodhinee.org", "title": "साईनाथ महाराज निरुपण...New updates.", "raw_content": "\nHomeकाव्यसंग्रह निरुपणसहितसाईनाथ महाराज निरुपण...New updates.\nसाईनाथ महाराज निरुपण...New updates.\nब्रह्मानन्द परमसुखदं केवलं न्यांनमूर्तिम्\nभावातीतं त्रिगुणरहितं सदगुरुं तम नमामि \nहे देवा साईनाथा (स+आई+नाथ=पुरुष + प्रकृती ) म्हणजे पालनकर्ता तू ब्रह्मस्वरूप आनंदरूप ; सुख दुःख यांच्या पलीकडे असलेला;न्यांस्वरुप आहेस. हे देवा परमकृपालु परमेश्वरा तू काल वेळ यांचाहि पलीकडे असूनही सर्व ब्रह्माण्ड व्यापुन आहेस ,तूच सर्व तत्वांचे मूळ आहेस.तू आकाशाहून ही शुष्म आहेस. तूच एक आहेस, तूच नित्य आहेस ,तूच अचल आहेस,तूच मलरहित आहेस आणी देवा सद्गुरु नाथा तूच तर सर्व प्राण्यांच्या बुद्धिची प्रेरणा आहेस साक्षी आहेस. हे देवा सद्गुरु नाथा तूच तर आहेस जो भाव - भावनाच्या ही पलीकडे आहे अश्या ह्या सत्व रज आणि तमो गुण युक्त परमेश्वर सद्गुरु नाथा तुला ���ाझा नमस्कार.\nसदा दास हृदयीवसे साईंनाथा \nतुला बोबडे बोल वेधोत नाथा \nजसे बोलविसि तू प्रभु अनंता\nतसे या जना मार्ग दावींन आता \nहे सद्गुरु साईंनाथा; चराचर व्यापुन असलेले आपण जेह्वा अर्जुनाचे सारथी झालात तेव्हा त्याचा उद्धार झाला , तैसेच आपण या देहरूपी रथात आरूढ़ असून आपल्या दासांच्या कल्याणासाठी त्यांच्या हृदयी स्वार होऊन त्याचे सारथ्य करुण दासावर कृपा करावि .हे देवा आईस आपल्या बाळाचे बोल जसे लगेच कळतात तैशेच् या आपल्या बालकांच्या या बोबड्या बोलास (सेवेस) गोड मानुन कृपाकरा .हे देवा साईंनाथा हया जगताची प्रेरणा आपणच तर आहात,आपल्या इच्छेने तर हे जगत चालते,आपली इच्छाच सर्व कर्माचे मूळ आहे म्हणून दासांच्या हृदयी वास असणाऱ्या कृपालु नाथा ,सर्वसामान्य भक्तांच्या उद्धारासाठी या पामराकडून तू जे वदवतोस तोच प्रसाद म्हणून वाटला जाईन\nअति बोलण्याचा असो वीट नाथा\nमना रंगवी अंतरी रंगी आता \nजिव्हे बोलीले बोल जे पूर्णनाथा \nजना अर्थ बिम्बो मनी साईंनाथा \nहे देवा साईनाथा , या जड़देहाला सदैव उपाधिचा ( मोठे पणाचा - `मी' या अहम् भावनेचा) हव्यास असतो ; तो जपन्या अणि वाढवण्यासाठी जीव सर्वेतोपरि झटत असतो .काया वाचा मने तो ”मी\" पणाने जगतो ; त्याची वाचा ही वाचाळ होते आणि त्याचे शब्द त्याला कुकर्मास उदयुक्त करते.देवा तुझ्या नामाशिवाय इतर बोलने हे अतिच आहे कारन त्यात मी पणा असतो म्हणून जगतपालन करत्या साईंनाथा तूच ऐसे अति बोलण्याचा मी पणाच्या भावनेचा भस्म करुण आपल्यातील सर्व भिंती पाडा आणि मनाला अंतरीच्या आपल्या ब्रह्मरूपी रंगात रंगवा. हे बुद्धीच्या प्रेरणादात्या पूर्णनाथा या दासाकडून आपण जे वदवून घेता ते जनकल्याणा साठी श्रोत्यांच्या मनी अंतरी सुद्धा कृपा आशीर्वाद म्हणून बिम्बउन घ्या जेनेकरुन सर्वाना आपल्या पूर्णत्वाची अनुभूति येईल.\nश्रीधरा माधवा हरी वंदितो तुला \nहे विघ्नहरा प्रभु शारंगधरा गोपाळा \nश्रीधरा (लक्षमी पति म्हणजेच शुभ मांगल्य दाता) माधवा (वाणीत मधा सारखा गोडवा असणाऱ्या ) हरी (अशुभ अमंगल्य हरण करणाऱ्या) तुला वंदन असो,\nहे देवा शारंगधरा(शारंग अश्त्राने दुष्टांचा विमोड करणाऱ्या ) गोपाळा (गो +पाल :गो= गाय म्हणजे पृथ्वी ,पाल=पालणकर्ता) विघ्नहरा तुला वंदन असो..\nहे देवा परमेश्वरा हे आपले विश्व त्रिगुण रहित आहे . आणि याच्या संतुलने विश्वाचे चलन होते .हे तीनही गुण संतुलन असणे खुप आवक्शक असते .संतुलनान्तरच साधकाला आपली प्राप्ति होउ शकते . हे देवा \"रजो\" गुण सत्व-रज-तमो गुनात संतुलांचे महत्वाचे कार्य करते.आणि रजो गन तर आपल्या हरी रुपात अधिक आहे ज्यामुळे साधकात उर्जेचा संचार होतो आणि आपल्या पूर्ण स्वरूपाच्या प्राप्ति साठीच्या साधनेत त्याला चालना मिळते, म्हणूनच श्रीधरा माधवा हरी वंदितो तुला...\nश्रीधरा माधवा हरी वंदितो तुला -\nमति दे मज श्री गुरु चरण सेवेशी \nहे देवा श्रीधरा माधवा श्री गुरु चरण सेवेसि मति दे मज (येथे मति म्हणजे फ़क्त बुद्धि नसुन .. सद्बुद्धि हवी आहे जी अज्ञान आणि ज्ञान यातला भेद करून, ओळखून सदैव आपल्या सद्गुरु स्वरुपाच्या सेवेत ठेवेल , ती सद्बुद्धि सदैव काया वाचा मने गुरु सेवेसाठी प्रेरणा देईल)\nहे देवा मांगल्यदात्या ह्या दिनाची( जन्म मृतूच्या फेऱ्यात अडकलेल्या ) एवढी आस पूरी करा.\nश्रीधरा माधवा हरी वंदितो तुला\nलागो झळा कोमल सुकुमारा \nमनी लगे आस ही परमार्थाची \nधाव पाव मुकुंदा शक्ति दे त्याची \nहे देवा श्रीधरा, माधवा ; मनुष्य हा जन्म-मृत्यु च्या फेऱ्यात अडकून केवल काल आणि वेळ फुकाच् घालवतो स्वताचा उद्धार करवुन घेत नाही आणि त्रिविध तापानी ग्रासुन जातो व् संसारात रमुन भ्रमिष्ट होतो , परंतु जेव्हा त्याचा मनात जेव्हा आपल्याला जाणून घ्यायची इश्छा होते, म्हणजेच त्याच्या मनाचा तो नवीन जन्म नव्हे का परंतु तेव्हा त्याचे मन हे आपल्याला जानन्याच्या बाल अवस्थेतच असते नहीं का परंतु तेव्हा त्याचे मन हे आपल्याला जानन्याच्या बाल अवस्थेतच असते नहीं का म्हणून देवा माधवा अश्या सुकुमार अवस्थेच्या मनाला परमार्थाची आस लागो त्याच्या मनात आपल्या प्रेमाचे तरंग उठो या साठीच तर माधवा धाव आता पाव आता आणि मनाला शक्ति दे,प्रेरणा दे.\nश्रीधरा माधवा हरी वंदितो तुला\nही तहान भूक ना राहे अचल चित्त राहे \nगुरुवाचुन दूसरे दैवत जगी ना हे \nहे देवा सद्गुरुनाथा आपल्या कृपाप्रसादाचा महिमा काय वर्णावा ,जैशे समुद्रात विविध श्रोत्रातुन पानी येते तरीही समुद्र अचल आणी स्थिर असतो त्या प्रमाणे ,केवल आपल्या कृपाप्रसादे साधकास सांसारिक सुख दुःख ,कर्म भोग यांचा माराही हलवु शकत नाही त्यांचे चित्त आपल्या भक्तित अचल व स्थिर राहते ,त्याना स्थूलदेहिच मुक्तिची अनुभूति देणाऱ्या देवा सद्गुरुनाथा आपल्या शिवाय दूसरे कोणतेही दैवत या जगी नाही ..\nश्रीधरा माधवा हरी वंदितो तुला\nसाष्टांग नमन साई चरणाला \nया दिना बुद्धि दे तव चरणी भजनाला \nहे देवा साईंनाथा ,सद्गुरु दयाघना आपल्या चरणी सेवा करण्याची इच्छा होने ही सुद्धा आपलीच कृपा आहे .आपण तर केवळ भावाचे भुकेले आहात आपणास पूर्ण समर्पण युक्त भाव आवडतो ,हे दयाघना आपल्या चरणी साष्टांग नमन(साष्टांग नमन म्हणजे स्थूलदेहि जरी आठ अंगाने केलेला नमस्कार असला तरी मतितार्थ भाव हा केवल षड्रिपु आणि मन व चित्त यांचे आपल्या चरणी समर्पण करनेआहे) असो, हे देवा साई नाथा बुद्धिदात्या आता सदैव आपल्या चरणी या दासाला काया -वाचा- मने आपल्या विषयी प्रेमयुक्त भाव (भजन) प्रकट करण्यासाठी सद्बुद्धि द्यावि.\nश्री गुरु येती ज्यांचे घरा \nश्री गुरु येती ज्यांचे घरा \nहे देवा सद्गुरु नाथा वर वर पाहता वरील पंक्तिचा अर्थ सरळ आहे की श्रीगुरु ( मांगल्य दात्या \"गु\"म्हणजे माया किंवा अंधकार व \"रु\" म्हणजे प्रकाशरूप किंवा भ्रांति नष्ट करणारा )येती घरा तोचि दासासाठी दीवाली आणि तोच दसरा...\nवास्तविक पाहता आपण जेव्हा साकारु (देहाचे भान असणाऱ्या ) साधकाच्या अज्ञानाचा विनाश करुण त्याच्या सर्व वासनांचा विमोड करुण त्याचे असे काहीच राहत नाही आणि त्यास आपल्या निर्गुण रुपाची जाणीव करुण देता तेव्हा त्याचे जे असते ते म्हणजे आपले एक सत्य ,नित्य ,अचल ,अनंत आनंदमय चैतन्य स्वरुप.म्हणुनच आपण जेव्हा दासांच्या हृदयी म्हणजे घरी प्रकटता तेव्हा त्याची सर्व वासना सर्व विकार व अज्ञान विलोप पाउन आपले सत्यस्वरुप प्रकटते आणि दासांच्या अंतरी केवळ आनंदच राहतो त्या आनंदला पारावारच उरत नाही म्हणूनच ;श्री गुरु येती घरा वाहे आनंदाचा झरा...\nश्री गुरु येती ज्यांचे घरा \nरुपे कांचन तुच्छय वाटे\nत्यांची कृपा होई ज्यासी\nदुःखे त्यासी ना पीडिति \nहे देवा सद्गुरु नाथा आपला वास ज्या भक्ताच्या हृदयात असतो त्याला आपली अंशमात्र असलेली माया काय भुलावनार आपल्या शुद्ध आणि सत्य स्वरूपाच्या अनुभूति पुढे या जगतातील सर्व रत्ने, पैसा अड़का फीका आहे ,तो काय बरे आपल्या दासास भूल पाडेन. आपल्या निखळ कारुण्यमई प्रेमस्वरूपा पुढे या जगतातील नाती-गोती ,भावबंधन किती काळ तग धरतील.\nदेवा सद्गुरुनाथा आपली कृपा ज्या पामरावर होईल त्याला सुख आणि दुःख या पलिकडिल असलेले आपण कसे बरे दासाला अज्ञानात म्ह��जेच सुख आणि दुःखच्या फेऱ्यात ठेवणार, आपल्या कृपा प्रसादे आपल्या दासलाहि या सुख दुःखांचे पाश जखडु शकणार नाहीत .. दासांच्या मनात वैराग्य येणार हाच आपला खरा आशीर्वाद आहे.\nह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...\nमाझ्या मनातल्या साईबाबांचे वात्सल्य रुप...\nआध्यात्मिक उपासनेची सुरवात कशी करावी...\nनामस्मरण म्हणजे काय, आपल्या नामस्मरण ( Namsmaran ) वाणीचा आपल्या शरीरावर कसा प्रभाव पडतो....\nFOR JOINING WITH US VISIT: दत्तप्रबोधिनी सभासदत्व माहीती\n १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ५. पराशक्ती साधना म्हणजे काय कशी सिद्ध करावी ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे \nलोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १\nसर्वाधिक लोकप्रिय विडिओ ही पुढील ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या.\nसंसारीक सुख समृद्धीहेतु अतिदुर्लभ व विशेष तोडगे व उपासना \nनित्य नामस्मरणे, भजने व जुनी भक्तीगीते MP3\n➤नुकसानदायक वास्तु दोष निवारण ➤पुरातन नकारात्मक अघोर बाधेवर उपाय\n➤देवारा शक्ती जागृतीकरण गुप्त माहीती ➤आराध्य दैवत साधना ( कार्यसिद्धीहेतु )\n➤3 दिवसीय पारायण कसे करावे ➤हरवलेले कुलदैवत पुन्हा प्राप्त करा\n➤विनाखर्च कायमस्वरुपी पितृदोष उपाय ➤आपला भाग्यांक ओळखा\n➤नोकरी मिळवण्यासाठी उपाय ➤नाम साधन मार्गदर्शन\n➤गुप्त व दुर्लभ आध्यात्मिक माहिती ➤श्री काळभैरव विशेष साधना\n➤श्री यंत्र लक्ष्मीवर्धक साधना ➤नामस्मरण प्रभुत्व येण्यासाठी\n➤विशेष वैयक्तिक साधना मार्गदर्शन ➤प्रश्नांचे तात्काळ निरसन\n➤उग्र साधना मार्गदर्शन ➤विशेष आत्मानुसंधान\n➤नादब्रम्ह साधना ➤नाम प्राणायाम\n➤खाजगी व गूप्त कार्यसिद्धी साधना ➤दत्तप्रबोधिनी लेखनात्मक संधी\nआध्यात्म : अध्ययन आत्म्याचे 3\nतंत्र मंत्र उपाय 5\nदत्तप्रबोधिनी आध्यात्मिक उपक्रम 11\nनवग्रह मंत्र साधना 9\nपारायण पाठ व नामस्मरण संबंधित 20\nयोग साधना विशेष 17\nलेखक विषेश आत्मबोध 11\nसंतांच्या दुर्लभ माहिती 31\nश्री स्वामी समर्थ भक्ती गीते mp3 Download\nशालेय विद्यार्थ्यांना अभ्यासात प्रभुत्व यावे यासाठी विशेष आध्यात्मिक बालसंस्कार\nकरणी बाधा कशी ओळखावी ; काळ्या विद्येवर नवनाथीय जालीम तोडगा \nनजर उतरवण्याचा अत्यंत जालीम तोडगा\nस्वस्तिक त्राटक - अर्थिक दारिद्रयाने त्रस्त असलेल्या साधकांसाठी - Works Quikly\nआर्थिक समस्या व आजारपणाचे कारण ठरलेल्या वास्तुदोषावर अत्यंत जालीम व सोपा तोडगा\nभगवान शंकराची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी शिवलीलामृत पोथीचे पारायण कसे करावे सोबत शक्तिशाली पुरातन काळभैरव पाठ... Must Read.\nनामस्मरण म्हणजे काय, आपल्या नामस्मरण ( Namsmaran ) वाणीचा आपल्या शरीरावर कसा प्रभाव पडतो....\nबाधित वास्तुसाठी सोपे घरगुती उपाय. - Works Quikly\nआध्यात्मिक ऊबंटू सामुहीक नामस्मरण\nFOR JOINING WITH US VISIT: दत्तप्रबोधिनी सभासदत्व माहीती\nआध्यात्म : अध्ययन आत्म्याचे\nपारायण पाठ व नामस्मरण संबंधित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/death-penalty", "date_download": "2020-05-29T14:41:30Z", "digest": "sha1:6E3DVE6OCSB5NCN342ZPCWPBDQAVNTJC", "length": 6414, "nlines": 88, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nनिर्भया प्रकरण : दोषी पवनची याचिका फेटाळली\nनिर्भयाच्या दोषींची जगण्यासाठी धडपड सुरूच, आज सुनावणी\nमहिलांचा लैंगिक छळ; बलात्कार केल्यास फाशी: देशमुख\nनिर्भयाः शिक्षेच्या अमंलबाजावणी आधी दोषींची डायरी समोर\nतेलंगणाः समता बलात्कार प्रकरणी ३ जणांना अटक\nफाशीला वाटेल तेव्हा आव्हान दिले जाऊ शकत नाही: SC\nअफझल गुरुच्या फाशीवर सोनी राजदान यांचं वादग्रस्त विधान\nनिर्भया बलात्कार प्रकरणी दोषींना १ फेब्रुवारीला फाशी\nहायकोर्टाकडून परवेझ मुशर्रफ यांची फाशीची शिक्षा रद्द\nनिर्भयाः 'न्यायाला उशीर म्हणजे, न्यायाला मुकणे'\nनिर्भयाः निकालानंतर निर्भयाच्या आईला अश्रू अनावर\nनिर्भया: आरोपीची फाशी कायम; फेरविचार याचिका फेटाळली\nनिर्भया प्रकरण: दोषीची शिक्षा पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली\nपाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांना मृत्युदंडाची शिक्षा\nपाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यां��ा मृत्युदंडाची शिक्षा\n'दिशा' विधेयक मंजूर; बलात्काऱ्यांना २१ दिवसांच्या आत फाशी\nदूषित हवेमुळे लोक मरताहेत, मग फाशी कशाला\nदिल्लीतील हवा खराब मग फाशी का\nनिर्भया प्रकरण: दोषींच्या फाशीची तयारी; १०० किलोच्या डमीला लटकवले\nहैदराबाद पोलीसांकडे हा एकमेव पर्याय होता: अध्यक्ष, दिल्ली महिला आयोग\nमहिलांवरील अत्याचार: राष्ट्रपती भवनजवळ निदर्शनांचा प्रयत्न\nदिल्ली: बलात्काऱ्यांना फाशी द्या; मालीवाल उपोषणावर ठाम\nबलात्कारांच्या घटनांविरोधात उपोषण: स्वाती मालीवालची राजघाट येथे प्रार्थना\nदिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा बेमुदत उपोषण करणार\nतेलंगण: २७ वर्षीय युवतीवर बलात्कार करुन हत्या\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/57610", "date_download": "2020-05-29T13:43:53Z", "digest": "sha1:TULGM43PAEUEUQ57BEDBLOPYDFWVKEHA", "length": 19696, "nlines": 190, "source_domain": "www.maayboli.com", "title": "पद्मा आजींच्या गोष्टी ४ : वकिलाचे औषध | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०२०\nYou are here: मुख्यपृष्ठ /पद्मा आजींच्या गोष्टी ४ : वकिलाचे औषध\nपद्मा आजींच्या गोष्टी ४ : वकिलाचे औषध\nमी पद्मा भडंग. पूर्वाश्रमीची पद्मा पाळेकर.\nतुमच्या अभिप्रायांनी मला फार प्रोत्साहन मिळाले. सर्वांचे मनपुर्वक आभार. अभिप्राय पाठवत राहा अशी विनंती.\nफार जुनी गोष्ट आहे ही. मी लहान होते. प्रायमरी शाळेत असेन. आम्ही तेव्हा अमरावतीला रानड्यांच्या वाड्यात राहत होतो. मोठे होते घर. बंगल्या टाईपच होते. समोर बाग केली होती वडिलांनी. त्यांना हौस होती फार. बागेत बसून सारखे पुस्तके वाचायचे ते. आम्ही भावंडेही सारखे बाहेर खेळत असू. वरती मोठी गच्चीही होती.\nत्या काळी एकदा अमरावतीला न्युमोनिया (Pneumonia) ची साथ आली होती. पूर्ण शहरात. प्रत्येक घरात एक तरी न्युमोनिया चा पेशंट असायचा. माझ्या सगळ्या मैत्रिणीच्या घरी ही कोणीनकोणी तर आजारी.\nमला तर भीती वाटायची फार की मी आजारी पडते की काय. तापाची तर होतीच पण खेळायला मिळणार नाही त्याचे काय\nपूर्ण शहरातल्या साथीने डॉक्टरही सगळे हैराण झाले होते. तसे तर तेव्हा डॉक्टरही फार न��्हते. लोकांना लांब लांब जावे लागे डॉक्टर शोधत शोधत.\nआम्ही वाचलो की काय साथी पासून असे म्हणता म्हणता झाले एक दिवस माझी आजी आजारी पडली न्युमोनिआने. सुदैवाने माझ्या वडिलांचे होते तीन-चार डॉक्टर मित्र. म्हणून थोडे बरे होते. एक डॉक्टर आला लगेच. त्याने काही औषधे दिली पण काही फरक पडला नाही. दोन दिवस गेले. आजी फार कळवळायची.\nमग वडिलांनी काय केले -- त्यांना बरीच औषधे माहिती होती आयुर्वेदाची. जवस, त्यात कांदा आणि सुंठ असे एका पातेल्यात टाकून त्याला कढविले व पोटीस बनविले. ते पोटीस त्यांनी आजीच्या छातीवर आणि पोटावर लावले.\nदोन दिवसांनी हाउस कॉल करत करत डॉक्टर आला तर चकित पडला. आजीचा ताप उतरलेला. धाप लागणे बंद. थोडा खोकला उरला होता तेवढाच. म्हटला केले काय कुठलाच पेशंट बरा होत नाही लवकर आणि तुम्ही कशा झाल्या\nमग वडिलांनी सांगितले त्याला पोटीस बद्द्ल. चांगले आहे, चांगले आहे म्हणत गेला धावत दुसरी कडे.\nदुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी पाच वाजता 'वकील साहेब, वकील साहेब' म्हणून बाहेर आवाज. वडिलांनी दरवाजा उघडला तर समोर एक माणूस. म्हणाला \"डॉक्टर साहेब तुमच्या औषधबद्द्ल बोलले काल. कृपया मला द्या औषध. भाऊ आजाराने फणफणला आहे.\"\nवडील म्हणाले, \"अरे मी तर वकील आहे. मी काय तुला औषध देणार. घरातले माणूस होते म्हणून प्रयोग केला. तू डॉक्टरकडून घे औषध. मी सांगितले आहे, त्याला कसे बनवायचे ते.\"\nपण माणूस काही जायला तयार नाही. मग शेवटी वडिलांनी थोडे पोटीस उरले होते ते त्याला परत गरम करून दिले.\nदुसऱ्या दिवशी सकाळी दरवाजा उघडतो तो काय, बाहेर पाच जण उभे. कालच्या माणसाच्या भावाला गुण आला म्हणून तो अजून लोक घेवून आला होता. बरेच प्रयत्न केले पण ऐकायला तयार नाही.\nमग काय वडिलांनी आईला सांगितले चूल पेटवायला. तिने एका मोठ्या भांड्यात पोटीस बनविले. वडिलांनी देताना बजावून सांगितले \"पुढे कोठे सांगू नका. मी डॉक्टर नाही. मला वेळ नाही.\"\n\"हो हो. अजिबात नाही.\" असे म्हणत ते लोक गेले.\n ते लोक जावून तास उलटत नाही तर अजून लोक दारात.\nलोकांनी वडिलांना इतका आग्रह केला की काही सोय नाही. लोकांचे तरी काय. साथीची भीती. सगळे घाबरलेले. डॉक्टर ही किती पुरा पडणार. वर घरी माणूस आजारी. आश्या वेळी थोडा आधार ही फार मोठा वाटतो.\nएकंदरीत कल बघता वडील काही म्हणण्या आधीच आई म्हणाली माझ्या बहिणीला \"की ठेव भांडे चुलीवर\" आणि मला पिटाळले तिने वाण्या कडे जवस आणि कांदे आणायला.\nमग काय. गर्दी व्हायला सुरुवात झाली. पोटीसने फायदा ही झाला फार. वरून लावायची गोष्ट होती म्हणून वडील पण देत होते. बाकीच्या डॉक्टर मित्रांनी पण पेशंट पाठविले. आईने तर बाहेर बागेतच मोठी चूल मांडली आणि एक मोठे भांडे उकळत होते तिथे कायम.\nलोक पैसे द्यायचे पण वडिलांनी कोणाकडूनही पैसे घेतले नाहीत. कितीही नाही म्हणा तरी मग लोक कधी गहू नाही तर बाजरी, जवस, नाहीतर फळे घेऊन यायचे. वडील तर ओरडायचे त्यांच्या वर. पण लोक गोष्टी बागेत ठेवून पळून जात.\nजवळ जवळ दोन महिने आम्हा सगळ्यांना एकच काम. चूल लावा. पोटीस बनवा. पुड्या करा आणि लोकांना द्या. जवस आणि कांद्याच्या वासाने डोके भणभणून जायचे अगदी. शाळेत बेंचवर मुली बाजूला बसायला टाळायच्या. पण बरे वाटायचे जेव्हा लोकांना फायदा व्हायचा तेव्हा.\nअशा प्रकारे जवळ जवळ दोन महिने वडिलांनी वकिली बाजूला ठेवून डॉक्टरगिरी केली आणि मी कंपाउंडरगिरी.\nगोष्ट अशी घडली आणि म्हणून मी तुम्हाला सांगितली.\nसांगा न कुणीतरी पोटीस म्हणजे\nसांगा न कुणीतरी पोटीस म्हणजे काय \nमस्त आहे गोष्ट. ते शेवटचे\nमस्त आहे गोष्ट. ते शेवटचे वाक्य तर खासच.\nजशी सांगितली तशी आवडली. ( स्मित)\nपोटिस म्हणजे पिठल्यासारखे मऊ औषधी मलम . त्याचा लेप देतात.\nनाय नाय... पोटीस म्हणजे, वर\nनाय नाय... पोटीस म्हणजे, वर जसं कांदा, जवस इ दिलंय ते शिजवून कापडात पुरचुंडी बांधतात. ती पुरचुंडी म्हणजे पोटीस. वेगवेगळ्या प्रकारानी करतात कांदा शक्यतो असतो. गळू लवकर पिकून गळवायचा असल्यास आजी करून द्यायची पोटीस. हा एक मला माहीत असलेला प्रकार.\nपद्मा आजी, तुमच्या सगळ्याच\nतुमच्या सगळ्याच गोष्टी साध्या सोप्या आणि मस्त असतात. लिहीत राहा.\nयोकु म्हणतात ते बरोबर आहे. पोटीस कापडात बांधलेलं असतं. ते गरम करून त्याचा शेक देतात. गळू लवकर पिकावं आणि त्याचा निचरा व्हावा म्हणून, छातीतला कफ बाहेर पडावा म्हणून. बहुदा दोन पुरचुंड्या बांधल्या जातात. एक तव्यावर आणि एक पेशंटच्या अंगावर. अंगावरची पुरचुंडी थंड होईपर्यंत तव्यावरची गरम होते. मग अदलाबदल. असं कितीही वेळा करता येतं.\nटीना, पोटीस म्हणजे विरविरीत\nपोटीस म्हणजे विरविरीत कपड्या मध्ये गुंडाळलेले सहन होण्या ईतके गरम मिश्रण त्वचेवर ठेवणे. जेव्हा मिश्रणात कांदा, लसुन वगैरे असते तेव्हा त्वचा आणि मिश्रणामध्ये क���पड ठेवावे.\nआद्त्रता टिकून राहण्यासाठी काही वेळा त्याच्यावर प्लास्टिक पण वापरतात.\nचला.. धन्यवाद सर्वांच आणि\nधन्यवाद सर्वांच आणि पद्मा आज्जी तुमच पन शंकानिरसन केल्याबद्दल _/\\_\nपद्मा आजी मस्तच आहे गोष्ट.\nपद्मा आजी मस्तच आहे गोष्ट. अगदी परकर पोलकं घालून तुमच्या भोवती बसून ऐकण्यात जशी मजा आली असती तशीच आली अगदी. ......... +१\nखूप मस्त लिहिताय पद्माआजी\nखूप मस्त लिहिताय पद्माआजी\nमस्त आहे ही गोष्ट सुद्धा\nमस्त आहे ही गोष्ट सुद्धा\nछान गोष्ट आहे.....बाकिच्याही गोष्टी मस्तच\nअरे वा . हे तर फार छान आहे.\nअरे वा . हे तर फार छान आहे.\nमस्त आहे ही ही गोष्ट.. लिहीत\nमस्त आहे ही ही गोष्ट.. लिहीत रहा पद्माज्जी\nपद्मा आजी, तुम्ही गोष्टी\nपद्मा आजी, तुम्ही गोष्टी सांगत राहा, आम्ही ऐकत राहतो. अगदी निर्मळ गोष्टी आहेत तुमच्या.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/ajit-pawar-wrote-a-letter-to-indian-rail-minister/", "date_download": "2020-05-29T14:42:04Z", "digest": "sha1:COCUZ6VOKUFFYQSPNACVPHMOGRMZNH2E", "length": 13549, "nlines": 143, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "लॉकडाऊननंतर रेल्वे सोडा नाहीतर अडकून पडलेले कामगार-मजूर रस्त्यावर येतील- अजित पवार", "raw_content": "\nब्युटी पार्लर आणि सलूनबाबत सरकारने घेतला मोठा निर्णय\nउद्धव ठाकरेंचा राज्यपाल भगतसिंग कोश्यारींना दणका, उचललं ‘हे’ पाऊल\nखडसेंच्या हातातील ‘फडणवीस हटाओ’चा फलक खरा आहे का\nनेत्यानं बंगल्यावर नेऊन मारहाण केली; मनोरुग्ण-निराधार लोकांची सेवा करणाऱ्या अक्षय बोऱ्हाडेचा आरोप\nमातोश्रीची पायरी का चढलो; शरद पवार यांनी सांगितलं कारण\nरजमान सणासाठी रस्ते भरणार आणि बाकीचे रस्त्यावर आलं की काठ्या असं कसं चालेल- राज ठाकरे\nखासदार उदयनराजे भोसले अक्षय बोऱ्हाडेच्या पाठीशी; पोलिसांना केलं ‘हे’ आवाहन\nपुण्यातील पावसाचं रौद्ररुप दाखवणारे सहा व्हिडीओ\n‘या’ राज्यातील दोन जिल्ह्यांमध्ये 30 जूनपर्यंत वाढवलं लॉकडाऊन\n‘नथीचा नखरा’ सोशल मीडियात ट्रेंडिंग; नेमका काय आहे हा प्रकार\nTop News • महाराष्ट्र • मुंबई\nलॉकडाऊननंतर रेल्वे सोडा नाहीतर अडकून पडलेले कामगार-मजूर रस्त्यावर येतील- अजित पवार\nमुंबई | राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रिय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना एक पत्र लिहिलं आहे. या पत्रामध्ये त्यांनी लॉकडाऊननंतर मजुर आणि कामगारांना त्यांच्या त्यांच्या गावी जाण्यासाठी विशेष ट्रेन सोडण्याची मागणी केली आहे.\nदोनच दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी देखील परप्रांतीय कामगार आणि मजूरांसाठी विशेष ट्रेनची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी केली होती. केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्र्यांचा सन्मान राखत त्यांची मागणी फेटाळून लावली होती. सध्या तरी ही गोष्ट अशक्य असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आज अजित पवारांनी थेट रेल्वेमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे.\n3 मे या दिवशी लॉकडाऊन संपल्यानंतर परप्रांतीय कामगार आणि मजूर त्यांच्या घरी जाण्यासाठी मोठ्या संख्येने बाहेर पडू शकतात. त्यावेळी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. म्हणून आपण त्यांच्यासाठी अगोदरच ट्रेनची व्यवस्था करायला हवी. अजित पवार यांनी लॉकडाऊन उठल्यानंतर उद्भवणाऱ्या संभाव्य धोक्याची कल्पना केंद्र सरकारला तसंच रेल्वे मंत्रालयाला दिली आहे.\nगेल्या दीड महिन्यांपासून बिहार, उत्तर प्रदेश तसंच इतर राज्यांतले कामगार आणि मजूर महाराष्ट्रात अडकून पडलेले आहेत जे मजूर आपापल्या गावी परतण्यास अधीर आहेत. ते टाळेबंदी संपल्यानंतर मोठ्या संख्येने बाहेर पडण्याची शक्यता आहे. ही शक्यता गृहित धरून रेल्वेमंत्रालयाने मुंबई व पुणे येथून या परप्रांतीय मजूरांना त्यांच्या गावी घेऊन जाण्यासाठी विशेष गाड्या सोडण्याचे नियोजन पुरेसा कालावधी शिल्लक असतानाच करावे, असं त्यांनी पत्रात नमूद केलं आहे.\nगेहलोत सरकारचा मोठा निर्णय; 5 कोटी लोकांना वाटणार मोफत गहू\nअवकाळी पावसाने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना शासनाचा दिलासा; दिले पंचनामे करण्याचे आदेश\nकोरोना इतक्यात जग सोडून जाणार नाही, आपल्याला आणखी भरपूर मोठा पल्ला गाठायचाय- WHO\nसुप्रिया पिळगावकर यांनी शेअर केला विशीतला फोटो, आताच्या अभिनेत्रींना लाजवेल असं सौंदर्य\nबारामतीत भिलवाडा पॅटर्न मग जामखेडला का नाही; राम शिंदे यांचा सवाल\nTop News • पुणे • महाराष्ट्र\nपुण्यात आज 186 रूग्ण ठणठणीत होऊन घरी, वाचा किती नवे रूग्ण मिळाले…\nपंढरीच्या वारीबद्दल मोठा निर्णय; अजित पवारांनी घेतली ‘ही’ ठाम भूमिका\nTop News • महाराष्ट्र • मुंबई\nराज्य एका व्यासंगी विधीतज्ज्ञाला मुकलं; मुख्यमंत्र्यांची आदरांजली\nदेवेंद्र फडणवीस यांना मी ‘ही’ तीन पुस्तकं भेट देणारे- हसन मुश्रीफ\nठाणे जिल्ह्यात मागेल त्याला मदत, वंचितचा अभिनव उपक्रम\nTop News • पुणे • महाराष्ट्र • मुंबई\nअक्षय बोऱ्हाडेप्रकरणी आढळरावांचा मोठा निर्णय, खा. कोल्हेंना धक्का\nमहसूल मिळावा म्हणून वाईन शाॅप सुरु करा- राज ठाकरे\nबारामतीत भिलवाडा पॅटर्न मग जामखेडला का नाही; राम शिंदे यांचा सवाल\nनेत्यानं बंगल्यावर नेऊन मारहाण केली; मनोरुग्ण-निराधार लोकांची सेवा करणाऱ्या अक्षय बोऱ्हाडेचा आरोप\nखासदार उदयनराजे भोसले अक्षय बोऱ्हाडेच्या पाठीशी; पोलिसांना केलं ‘हे’ आवाहन\nहोय शेरकर माझे मित्र, नाण्याची एकच बाजू ऐकण्यापेक्षा…- अमोल कोल्हे\nअक्षय बोऱ्हाडेच्या आरोपांवर काँग्रेस नेते सत्यशील शेरकर यांचं स्पष्टीकरण\n…तर हर हर महादेव होणारच; नितेश राणेंचा थेट इशारा\nखालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.\nपुण्यात आज 186 रूग्ण ठणठणीत होऊन घरी, वाचा किती नवे रूग्ण मिळाले…\nपंढरीच्या वारीबद्दल मोठा निर्णय; अजित पवारांनी घेतली ‘ही’ ठाम भूमिका\nराज्य एका व्यासंगी विधीतज्ज्ञाला मुकलं; मुख्यमंत्र्यांची आदरांजली\nदेवेंद्र फडणवीस यांना मी ‘ही’ तीन पुस्तकं भेट देणारे- हसन मुश्रीफ\nठाणे जिल्ह्यात मागेल त्याला मदत, वंचितचा अभिनव उपक्रम\nअक्षय बोऱ्हाडेप्रकरणी आढळरावांचा मोठा निर्णय, खा. कोल्हेंना धक्का\n‘महाराष्ट्रातील लोकांना गोव्यात प्रवेश देऊ नका’; भाजप नेत्याची प्रमोद सावंतांकडे मागणी\n असंघटित क्षेत्रातील कामगारांना मोफत सायकल वाटप\nठाकरे सरकारचा महत्त्वाचा निर्णय; बंधपत्रित डॉक्टर्सच्या मानधनात मोठी वाढ\nसचिन सावंत हे खोटं बोलण्याची फँक्टरी आहे- आशिष शेलार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.kardaliwan.com/about", "date_download": "2020-05-29T14:10:59Z", "digest": "sha1:TMULL5PNOKLEDLEM42PGEDH5QQXMFPDA", "length": 13619, "nlines": 36, "source_domain": "www.kardaliwan.com", "title": "आमच्याविषयी | kardalivan", "raw_content": "साहसी + आध्यात्मिक यात्रा आयोजक | आध्यात्मिक पुस्तक प्रकाशक\nकर्दळीवन सेवा संघ (About Us)\nकर्दळीवन सेवा संघाची स्थापना १ एप्रिल २०१२ रोजी झाली. प्रा. क्षितिज पाटुकले यांनी \"कर्दळीवन: एक अनुभूती\" हे पुस्तक लिहिले आणि या निमित्ताने संस्थेची स्थापना केली. हे पुस्तक प्रकाशित झाल्यावर पहिल्या तीन महिन्यातच या पुस्तकाचा ४० हजार प्रतींचा विक्रमी खप झाला. आजपर्यंत या पुस्तकाची २ लाखांपेक्षा जास्त प्रतींची विक्री झाली आहे. तसेच हे पुस्तक हिंदी, इंग्रजी, गुजराती, ब्रेल लिपी या भाषांमध्ये प्रकाशित झाले आहे. २०१३ पासून वाचकांच्या आग्रहामुळे कर्दळीवन पंच परिक्रमा आयोजित करायला सुरुवात केली. आंध्रप्रदेश राज्यामध्ये श्रीशैल्य पासून पुढे ४० किमी पुढे जंगलामध्ये ही अत्यंत कठीण परिक्रमा असूनही हजारों भक्तांनी ही परिक्रमा आमच्या बरोबर पूर्ण केली आहे.\n\"कर्दळीवन: एक अनुभूती\" या पुस्तकाच्या यशानंतर प्रा. क्षितिज पाटुकले यांनी अनेक पुस्तके लिहिली. त्यांनाही वाचकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. ४८ हून अधिक दत्त क्षेत्रांची माहिती देणारे \"श्रीदत्त परिक्रमा\", पांडव जेथून स्वर्गाकडे गेले त्या ठिकाणासंदर्भात तसेच हिमालयातील विविध साहसी आध्यात्मिक यात्रा-परिक्रमा यांची माहिती देणारे \"स्वर्गारोहिणी\", नक्षत्र आणि नक्षत्रवृक्ष याबद्दल संपूर्ण माहिती देणारे \"नक्षत्रविज्ञान\", \"३ दिवसांची नर्मदा परिक्रमा\" - उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा (गुजरात), कर्दळीवनाची परिक्रमा केलेल्या परिक्रमार्थींच्या अनुभवांचे संकलन असलेले \"कर्दळीवन संजीवनी गाथा\", जसा गुरु कुंभ राशी मध्ये गेल्यावर कुंभ मेळा असतो, त्याप्रमाणे गुरु कन्या राशीमध्ये गेल्यावर कन्यागत महापर्वकाळ असतो- या महापर्वकाळाची माहिती देणारे \"कन्यागत महापर्वकाळ\" ही प्रा. क्षितिज पाटुकले लिखित पुस्तके आणि पायी किंवा वाहनाने संपूर्ण नर्मदा परिक्रमा करु इच्छिणाऱ्या भक्तांसाठी मोहन केळकर लिखित \"संपूर्ण नर्मदा परिक्रमा मार्गदर्शिका\" इ. धार्मिक आध्यात्मिक दैवी अनुभूती देणारी पुस्तके कर्दळीवन सेवा संघाने प्रकाशित केली आहेत. आमची प्रकाशने ऑनलाइन मागवण्यासाठी येथे क्लिक करा.\nकर्दळीवन सेवा संघाचे यात्रा-परिक्रमा आयोजनाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे \"साहसी आध्यात्मिक यात्रा-परिक्रमा\" ज्यामध्ये धार्मिक आध्यात्मिक उद्देशाबरोबर साहस आणि इच्छाशक्तीचीही गरज असते. नवनवीन जागृत ठिकाणे शोधून त्यांची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचणे आणि त्यांना दैवी अनुभती याव्यात ���ा उद्देशाने त्या ठिकाणाचे दर्शन घडवून आणणे या उद्देशाने आम्ही विविध वैशिष्ट्यपूर्ण यात्रा परिक्रमांचे आयोजन करतो. दरमहा असणाऱ्या यात्रा - दत्त धाम परिक्रमा, शनीपीठ परिक्रमा, स्वामीमठ यात्रा, संजीवन समाधी परिक्रमा, नक्षत्रवृक्ष परिक्रमा. विशिष्ट वेळी असणाऱ्या परिक्रमा - ३ दिवसांची नर्मदा परिक्रमा (चैत्र - मार्च, एप्रिल), विश्वरूप दर्शन पालखी परिक्रमा (वैशाख दशमी - एप्रिल/मे), अनसुया मेळा - तुंगनाथ, चंद्रशिला ट्रेक - हिमालय (दत्त जयंती - डिसेंबर). हिमालयातील परिक्रमा (जून ते सप्टेंबर) - स्वर्गारोहिणी यात्रा, आदि कैलास यात्रा, मणिमहेश कैलास यात्रा, श्रीखंड कैलास यात्रा, पंचकेदार यात्रा, पंच बद्री यात्रा, द्रोणागिरी पर्वत परिक्रमा. विदेशातील परिक्रमा - अंगकोरवाट विष्णू मंदिर - कंबोडिया सहल. सर्व यात्रांची माहिती, वेळापत्रक किंवा नोंदणीसाठी येथे क्लिक करा.\nआम्ही मुख्यत: कर्दळीवन परिक्रमा आयोजित करतो. परंतु सध्या तेथील वनातील आदिवासी लोकांच्या विरोधामुळे परिक्रमा बंद आहेत. पुन्हा सुरु होण्यासाठी कर्दळीवन सेवा संघाचे प्रयत्न चालू आहेत.\nकर्दळीवन सेवा संघाने विविध सामाजिक उपक्रम सुद्धा आयोजित केले आणि करत असते. आत्तापर्यंत कर्दळीवन सेवा संघाने प्रत्येकी चार वेळा \"घोरकष्टोधरण स्तोत्र महायज्ञ\" आणि \"श्री स्वामी तारकमंत्र महायज्ञ\" हे कार्यक्रम आयोजित केले आहेत. यामध्ये प. पू. टेम्ब्ये स्वामी महाराजांच्या घोरकष्टोद्धरण आणि स्वामी समर्थांच्या तारक मंत्राचे ५१ वेळा सामूहिक पठण असा कार्यक्रम असतो. हे दोन्ही कार्यक्रम पुण्यामध्ये आयोजित केले गेले आणि या प्रत्येक कार्यक्रमाला १००० हूनही अधिक भक्तांनी सहभाग घेतला होता.\nनुकतेच कर्दळीवन सेवा संघाने २७ जागृत दत्त क्षेत्रांचे व्हिडिओ बणवण्याचा प्रकल्प केला. बऱ्याच भक्तांना काही मोजक्याच दत्त क्षेत्रांबद्दल माहिती असते. कर्दळीवन सेवा संघांने अनेक जागृत परंतु अपरिचित दत्त क्षेत्रांचे शुटिंग करून ते सर्वांना युट्युबवर पाहायला उपलब्ध करुन दिले आणि नवीन दत्त क्षेत्रे प्रकाशात आणली. दत्त क्षेत्रांचे व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा. अजूनही जवळजवळ ७०-७५ दत्तक्षेत्रांचे चित्रीकरण करण्याचा संकल्प संघाने घेतला असून लवकरच नवीन ठिकाणांचे व्हिडिओ आमच्या Kardaliwan: A Divine Experience या युट्यु�� चॅनेल वर प्रसिद्ध होतील.\nकर्दळीवन सेवा संघ ट्रस्ट अशी आमची संलग्न संस्था आहे. यामध्ये \"द्रौपदीची थाळी\" ही अन्नदान योजना आम्ही राबवत आहोत. कुणीही या अन्नदान योजनेमध्ये आपल्या इच्छेप्रमाणे अन्नदानासाठी निधी देऊ शकतो. या योजनेमार्फत विविध अनाथाश्रम/वृद्धाश्रम संस्थांना, खेडेगावातील गरीब विद्यार्थ्यांना किंवा गरजू व्यक्तींना अन्नदान केले जाते. नुकत्याच कोरोना महामारीमध्ये कल्याण आणि डोंबीवली जवळील परिसरामधील गरजू कुटुंबाना या योजनेमार्फत अन्नदान केले होते. अधिक माहितीसाठी आणि अन्नदान करण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या - www.draupadithali.org\nकर्दळीवन सेवा संघाची व्हॉट्सअ‍ॅप लिस्ट आहे ज्यामध्ये आम्ही वेळोवेळी धार्मिक आध्यात्मिक आणि सामाजिक उपयुक्त मेसेजेस पाठवत असतो. लिस्ट जॉइन करण्यासाठी आमचा 7057617018 हा क्रमांक सेव्ह करा आणि यावर Join KSS असा व्हॉट्सअ‍ॅप मेसेज पाठवा.\nकर्दळीवन सेवा संघ, पुणे\n६२२, जानकी रघुनाथ, पुलाची वाडी, झेड ब्रिज जवळ, डेक़्क़न जिमखाना, पुणे - ४११००४\nमो: ९६५७७०९६७८ / ९३७११०२४३९ फोन: ०२०-२५५३४६०१ / ०३७१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/international/coronavirus-situation-serious-us-italy-spain-due-corona-virus-death-toll-reaches-34000-worldwide-bkp/", "date_download": "2020-05-29T14:19:17Z", "digest": "sha1:H23CBZZJ6GH3EL7QXAJKBQ56VYU3RKNQ", "length": 32009, "nlines": 458, "source_domain": "www.lokmat.com", "title": "coronavirus : अमेरिका, युरोपमध्ये कोरोनाचे थैमान, जगभरात मृतांचा आकडा 34 हजारावर - Marathi News | Coronavirus: situation serious in US, Italy & Spain due to Corona virus, death toll reaches 34,000 worldwide BKP | Latest international News at Lokmat.com", "raw_content": "गुरुवार २८ मे २०२०\nचेअरमन सत्यशील शेरकरांनी सांगितलं मारहाण प्रकरणातील नेमंक राज'कारण'\n१५ जूनपासून शाळा नकोच... \nCoronaVirus News: झोपेचे सोंग घेतलेल्या केंद्राने आतातरी जागे व्हावे, बाळासाहेब थोरातांचा मोदी सरकारला टोला\n'रिअल इस्टेट सेक्टर बिघडण्याच्या स्थितीत; अर्थव्यवस्थेच्या महत्त्वाच्या क्षेत्राकडे लक्ष द्या'\n६० दिवसात मध्य रेल्वेची १.४२ लाख वॅगनद्वारे जीवनावश्यक वस्तूचा पुरवठा\nकरिश्मा कपूरच्या नवऱ्याने तिचा या गोष्टीसाठी केला होता सौदा, कारण वाचून व्हाल हैराण\nगोविंदाने ४९ व्या केले होते दुसरे लग्न, त्याच्या या दुसऱ्या पत्नीचे नाव वाचून बसेल तुम्हाला धक्का\nKBCमध्ये 19 वर्षांपूर्वी 1 कोटी रुपये जिंकणारा मुलगा आता बनलाय आयपीएस अधिकारी\nअभिनेत्री पूजा हेगडेचे Instagram अकाऊंट हॅक, मध्यरा��्री ट्विट करत फॅन्सना म्हणाली...\nसासऱ्यांच्या अंत्ययात्रेला काजोलला झाले होते अश्रू अनावर, त्यांच्यासोबत होते खास नाते\nकेस कापताना आता अशी घेतली जातीये खबरदारी\nरेल्वेचा पुन्हा अनागोंदी कारभार\n१५ जूनपासून शाळा नाही शैक्षणिक वर्षं सुरू होणार\n10च्या विद्यार्थ्यांना 'असे' मिळणार भूगोलाचे गुण\nकोरोनासोबत जगताना घरीच्याघरी 'अशी' सुरक्षितता बाळगाल; तरच इन्फेक्शनपासून लांब राहाल\ncoronavirus: लॉकडाऊनचे निर्बंध शिथील झाल्यावर घराबाहेर पडताना अशी घ्या स्वतची काळजी, अन्यथा...\nकोरोनाच्या स्पाईक प्रोटीनला नष्ट करण्यास प्रभावी ठरेल 'ही' लस; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया\n'ही' जीन्स असलेल्या लोकांना कोरोना विषाणूंचा धोका जास्त; संशोधनातून खुलासा\nCoronavirus : वस्तू किंवा सरफेसला हात लावल्यावर कोरोना पसरण्याबाबत नवा खुलासा, वाचा काय सांगते नवीन गाईडलाइन...\nट्वेंटी-20 वर्ल्ड कप संदर्भात आयसीसीच्या बैठकीत घेतला महत्त्वाचा निर्णय\nकल्याण डोंबिवलीत आज कोरोनाचे २९ नवे रुग्ण; एकूण रुग्णांची संख्या ९११ वर\nएकतर्फी प्रेमातून युवकाने भावाच्या मेहुणीवर कुऱ्हाडीने सपासप वार करून केली हत्या\nवसई-विरार शहरात ३९ नवे कोरोना रुग्ण सापडले; संख्या पोहोचली ६४२ वर\nयवतमाळमध्ये आणखी दहा कोरोना पॉझिटिव्ह; बाधितांचा आकडा २४ वर\nभंडारा जिल्ह्यात कोरोनाचे ५ रुग्ण वाढले; एकूण रुग्ण संख्या २४ वर\nउल्हासनगरातील सम्राट अशोकनगर कोरोना हॉटस्पॉट; आज सापडले २६ नवे रुग्ण, एकूण संख्या २७२ वर\nराज्यातील कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा २ हजार ९५ वर; आतापर्यंत २२ पोलिसांचा मृत्यू\nवसई- संतप्त तरुणीची महिला पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण; दंडावर घेतला चावा\nगोवा येथे ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये होणारी 36 वी राष्ट्रीय स्पर्धा स्थगित, आयओएचे अध्यक्ष नरेंद्र बात्रा यांची माहिती\nनवी मुंबई महानगरपालिकेच्या सहाय्यक वैद्यकीय अधिकाऱ्यास कोरोनाची लागण\nमहाराष्ट्र, गुजरात, तमिळनाडू, मध्य प्रदेश, राजस्थानातून येणाऱ्या विमानांना, रेल्वे गाड्यांना, वाहनांना कर्नाटकात नो एंट्री\nमान्सून १ जून रोजी केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता; किनारपट्टीवर मान्सूनसाठी अनुकूल स्थिती\nगडचिरोली: जिल्ह्यातील 28 पैकी 5 रुग्ण कोरोनामुक्त, एकही मृत्यू नाही\nदोन दिवसांत Zoom अ‍ॅप अपडेट करा, अन्यथा सहन करावा लागेल मनस्ताप\n���्वेंटी-20 वर्ल्ड कप संदर्भात आयसीसीच्या बैठकीत घेतला महत्त्वाचा निर्णय\nकल्याण डोंबिवलीत आज कोरोनाचे २९ नवे रुग्ण; एकूण रुग्णांची संख्या ९११ वर\nएकतर्फी प्रेमातून युवकाने भावाच्या मेहुणीवर कुऱ्हाडीने सपासप वार करून केली हत्या\nवसई-विरार शहरात ३९ नवे कोरोना रुग्ण सापडले; संख्या पोहोचली ६४२ वर\nयवतमाळमध्ये आणखी दहा कोरोना पॉझिटिव्ह; बाधितांचा आकडा २४ वर\nभंडारा जिल्ह्यात कोरोनाचे ५ रुग्ण वाढले; एकूण रुग्ण संख्या २४ वर\nउल्हासनगरातील सम्राट अशोकनगर कोरोना हॉटस्पॉट; आज सापडले २६ नवे रुग्ण, एकूण संख्या २७२ वर\nराज्यातील कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा २ हजार ९५ वर; आतापर्यंत २२ पोलिसांचा मृत्यू\nवसई- संतप्त तरुणीची महिला पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण; दंडावर घेतला चावा\nगोवा येथे ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये होणारी 36 वी राष्ट्रीय स्पर्धा स्थगित, आयओएचे अध्यक्ष नरेंद्र बात्रा यांची माहिती\nनवी मुंबई महानगरपालिकेच्या सहाय्यक वैद्यकीय अधिकाऱ्यास कोरोनाची लागण\nमहाराष्ट्र, गुजरात, तमिळनाडू, मध्य प्रदेश, राजस्थानातून येणाऱ्या विमानांना, रेल्वे गाड्यांना, वाहनांना कर्नाटकात नो एंट्री\nमान्सून १ जून रोजी केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता; किनारपट्टीवर मान्सूनसाठी अनुकूल स्थिती\nगडचिरोली: जिल्ह्यातील 28 पैकी 5 रुग्ण कोरोनामुक्त, एकही मृत्यू नाही\nदोन दिवसांत Zoom अ‍ॅप अपडेट करा, अन्यथा सहन करावा लागेल मनस्ताप\nAll post in लाइव न्यूज़\ncoronavirus : अमेरिका, युरोपमध्ये कोरोनाचे थैमान, जगभरात मृतांचा आकडा 34 हजारावर\nकोरोना विषाणूची सुरुवात झालेल्या चीनमध्ये आता जनजीवन सुरळीत होत असताना अमेरिका आणि युरोपमध्ये मात्र कोरोनाचा फैलाव वेगाने सुरू आहे.\ncoronavirus : अमेरिका, युरोपमध्ये कोरोनाचे थैमान, जगभरात मृतांचा आकडा 34 हजारावर\nन्यूयॉर्क - अमेरिका आणि युरोपमध्ये कोरोना विषाणूने गंभीर रूप धारण केले आहे. एकीकडे कोरोना विषाणूची सुरुवात झालेल्या चीनमध्ये आता जनजीवन सुरळीत होत असताना अमेरिका आणि युरोपमध्ये मात्र कोरोनाचा फैलाव वेगाने सुरू आहे. जगभरातील कोरोनाबधितांची संख्या 7 लाखावर तर मृतांचा आकडा 34 हजारांवर पोहोचला आहे.\nअमेरिकेत काल एका दिवसात 18 हजार नवे रुग्ण आढळले आहेत. तर आतापर्यंत अमेरिकेत 2475 जणांचा मृत्यू झाला आहे. काल एका दिवसात अमेरिकेत 255 जणांचा मृत्यू झाला ��हे. तर इटलीमध्ये कोरोनामुळे अधिक गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. इटलीत मृतांचा आकडा 10 हजार 700 हुन अधिक झाला आहे. इटलीतील लोंबार्डी प्रांतात 6 हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. तर स्पेनमध्ये काल एका दिवसात 821 जणांनी कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे. स्पेनमधील मृतांचा आकडा सहा हजारांच्या पलीकडे पोहोचला आहे.\nइंग्लंड, जर्मनी, फ्रान्स, नेदरलँड, स्वित्झर्लंड, बेल्जियम या यूरोपीय देशांमध्येही कोरोनाची धोकादायक पातळी ओलांडली आहे. तर इराणमध्ये कोरोनाग्रस्थांचा आकडा 38 हाजारांवर पोहोचला आहे. पाकिस्तानमध्ये आतापर्यंत कोरोनाचे दीड हजार रुग्ण आढळले आहेत.\nदरम्यान, अमेरिकेत कोरोनावर उपचार करण्यासाठी वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत. ह्यूस्टनच्या एका मोठ्या रुग्णालयात कोविड -१९ पासून बरे झालेल्या रुग्णाचे रक्त या आजाराने ग्रासलेल्या एका रुग्णाला चढविण्यात आले आहे. प्राणघातक कोरोना विषाणूंपासून बरा झाल्यानंतर दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ चांगल्या स्थितीत राहिलेल्या व्यक्तीने रक्ताचा प्लाझ्मा दान केला आहे. हा प्लाझ्मा ह्युस्टन मेथोडिस्ट हॉस्पिटलमधील 'कॉन्व्लेसेन्ट सीरम थेरपी' साठी दिला आहे. उपचाराची ही पद्धत 'स्पॅनिश फ्लू' साथीच्या आजारावेळी वापरण्यात आली होती\ncorona virusUnited StatesItalyInternationalकोरोना वायरस बातम्याअमेरिकाइटलीआंतरराष्ट्रीय\nससूनमधील डॉक्टरांशी पंतप्रधान मोदींची ‘मन की बात’; समर्पित भावनेने काम करत असल्याबद्दल केले कौतुक\nइगतपुरीत अडकलेल्या हजारो परप्रांतीयांची मुंबईला रवानगी; सीमाबंदीमुळे पोलिसांची कारवाई\nमुख्यमंत्री ठाकरे यांचा डॉक्टरांशी संवाद; नायडू रुग्णालयात व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संपर्क\nएका वटवाघळाने टांगले जगाला; जागतिक आरोग्य संघटना\nएपीएमसी भाजीमार्केटचे खारघरमध्ये स्थलांतर; सिडकोने उपलब्ध केला भूखंड\nCoronavirus: मुंबईत १५ कोरोना रुग्णांचे निदान; १४ वर्षांच्या मुलाला कोरोनाची लागण\nचीनविरोधात डोनाल्ड ट्रम्प यांचं मुस्लिम कार्ड; काय करणार इम्रान अन् पाकिस्तान\nया देशात कोरोनाची संख्येत मोठी वाढ, पंतप्रधान म्हणाले मी निराश झालोय.......\nCoronaVirus News : कोरोनानं हवाई वाहतूक क्षेत्रावर मोठं संकट; 'ही' कंपनी देणार 12,000 कर्मचाऱ्यांना नारळ\nCorona Virus : शंभरीच्या आजीनं कोरोनाला हरवलं; Celebration असं केलं की काय विचारता\nCoronaVirus News : को���ोनाग्रस्तांचा आकडा 57 लाखांवर; 'या' देशात एकही मृत्यू नाही तर काही ठिकाणी गंभीर स्थिती\nCoronaVirus News: रेमडिसिव्हिर औषधाने कोरोना होतो लवकर बरा; इंग्लंडमधील संशोधनाचा निष्कर्ष\nकोरोना संकट हाताळण्यात राज्य सरकार अपयशी ठरलंय, हा भाजपाचा आरोप पटतो का\nकेस कापताना आता अशी घेतली जातीये खबरदारी\n10च्या विद्यार्थ्यांना 'असे' मिळणार भूगोलाचे गुण\nरेल्वेचा पुन्हा अनागोंदी कारभार\n१५ जूनपासून शाळा नाही शैक्षणिक वर्षं सुरू होणार\nराज्यात राजकीय वादळाला सुरूवात \nराष्ट्रपती राजवटीची भीती अपयश लपवण्यासाठी \nश्रमिक एक्सप्रेसमध्ये श्रमिकांचेच हाल\nराजभवनातील गंजलेल्या तोफांमधून हल्ले काय होणार\nअशी कोरोनावाली ईद पुन्हा कधीही नको\nईदनिमित्त भाईजानची चाहत्यांना खास भेट\nकेवळ सीमाच नव्हे, 'ही'देखील आहेत भारत-चीन वादाची 8 मुख्य कारणं\n वयाच्या १४ व्या वर्षी करोडपती, मग एमबीबीएस डॉक्टर अन् आता पोलीस अधीक्षक\nकोरोनासोबत जगताना घरीच्याघरी 'अशी' सुरक्षितता बाळगाल; तरच इन्फेक्शनपासून लांब राहाल\ncoronavirus: 31 मे रोजी लॉकडाऊन संपणार; जाणून घ्या, 1 जूनपासून काय-काय सुरू राहण्याची शक्यता\nCoronaVirus News: कोरोनापासून बचाव करण्यासाठी चिमुकलीला पाजलं कासवाचं रक्त; अन्...\ncoronavirus: लॉकडाऊनचे निर्बंध शिथील झाल्यावर घराबाहेर पडताना अशी घ्या स्वतची काळजी, अन्यथा...\nमुलगी प्रियकराच्या प्रेमात पडली म्हणून जन्मदात्या बापाकडून निर्घृण हत्या\n स्वतःचा रिपोर्ट निगेटिव्ह; तरी लहानग्या कोरोनाबाधित मुलासोबत राहून देतेय वात्सल्याची छाया\nभोजपुरीच्या ‘राणी’वर फिदा आहेत फॅन्स, फोटो पाहून व्हाल घायाळ\nTikTok ला टक्कर देणारं इंडियन अ‍ॅप पाहिलंत का; 50 लाख लोकांनी केलं डाऊनलोड\nघराशेजारीच खरेदी करा; खरेदीसाठी वाहन घेऊन बाहेर पडाल, तर कारवाई\nचीनविरोधात डोनाल्ड ट्रम्प यांचं मुस्लिम कार्ड; काय करणार इम्रान अन् पाकिस्तान\nऑर्डरच नाही तर गोदामात लिंकिंगचे खत आले कसे \ncoronavirus : शेवटचा रुग्ण सापडल्यापासून २८ दिवस कन्टेन्मेंट झोन\nनागपुरात सायबर गुन्हेगारांकडून फसवणूक करण्याचे प्रकार सुरूच\nचीनविरोधात डोनाल्ड ट्रम्प यांचं मुस्लिम कार्ड; काय करणार इम्रान अन् पाकिस्तान\n'रिअल इस्टेट सेक्टर बिघडण्याच्या स्थितीत; अर्थव्यवस्थेच्या महत्त्वाच्या क्षेत्राकडे लक्ष द्या'\nVideo: अखेर खासदार अमोल कोल्हे, अक्षय बोऱ्हाडे मारहाण प्रकरणावर बोलले...\n...तर तुमच्या FB Live वर हमखास होईल वॉव, लव्ह, लाईक्सचा वर्षाव\nVIDEO: स्वॅब टेस्टिंग सुरू असलेल्या ठिकाणीच ठेवले जाताहेत मृतदेह; कळवा रुग्णालयातला धक्कादायक प्रकार\ncoronavirus: 31 मे रोजी लॉकडाऊन संपणार; जाणून घ्या, 1 जूनपासून काय-काय सुरू राहण्याची शक्यता\nCoronaVirus News: देशातील लॉकडाउन आणखी १५ दिवस वाढण्याची चिन्हे\nCoronavirus: आरोग्य सेतू अ‍ॅपमधून १ लाख रुपये कमवण्याची संधी; फक्त करावं लागणार ‘हे’ काम\n 6 फुटापर्यंतच्या सोशल डिस्टन्सिंगमध्येही कोरोनाचा धोका; इतकं ठेवा अंतर\nकोरोनाग्रस्तांना बरे करण्यासाठी जगभरातील हजारो डॉक्टरांकडून दिले जातेय अर्सेनिक औषध\nजगभरातील कोरोना व्हायरस अपडेट्स", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.idainik.com/2019/02/blog-post_331.html", "date_download": "2020-05-29T13:10:35Z", "digest": "sha1:FCPLLIVMM7Z3KTI3V227L3HHWSSPTQP4", "length": 3269, "nlines": 33, "source_domain": "www.idainik.com", "title": "भारतीय जवानांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ मूक फेरी", "raw_content": "\nभारतीय जवानांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ मूक फेरी\nसातारा: काश्मीर मधील पुलवामा येथे काल सी.आर.पी.एफ.च्या जवानांवर धर्मांध दहशतवाद्यांनी अमानवीय भ्याड हल्ला केला. याप्रकारे भारताच्या सुपुत्रांवर केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ सातारकर नागरिकांच्यावतीने शनिवार दिनांक 16 फेब्रुवारी 2019 रोजी सायंकाळी 7.00 वा.म.गांधी मैदान येथून निषेध मूक फेरीचे आयोजन केले आहे.\nया हल्ल्यात आतापर्यंत सी.आर.पी.एफ.चे 42 तसेच रोड ओपनिंग पार्टीचे 2 जवान वीरगतीला प्राप्त झाले. भारताच्या इतिहासातील हा आजपर्यंतचा सर्वात मोठा हल्ला आहे. अशा घटनांचा वापर करून धर्मांध शक्तीनी समाजात विद्वेष निर्माण करु नये याची आपण काळजी घेतली पाहिजे._\n_शांततेच्या काळात याप्रकारे भारताच्या सुपुत्रांवर केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ सातारकर नागरिकांच्यावतीने शनिवार दिनांक 16 फेब्रुवारी 2019 रोजी सायंकाळी 7.00 वा.म.गांधी मैदान येथून निषेध मूक फेरीचे आयोजन केले आहे. ही निषेध फेरी म.गांधी मैदान- मोती चौक - कर्मवीर भाऊराव पाटील पथ (खालचा रास्ता)मार्गे पोवई नाका येऊन छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापाशी श्रद्धांजली वाहिली जाईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/astro/celebritys-birthday/birthday-18-september-2019-prediction-for-the-year-2019-to-2020/articleshow/71177768.cms", "date_download": "2020-05-29T15:04:15Z", "digest": "sha1:C5IJWPMSXAZBGXEUUA4JX7WHLEI4V6HV", "length": 7538, "nlines": 90, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n१८ सप्टेंबर २०१९ चे वार्षिक राशीभविष्य\nज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी आणि मराठी अभिनेत्री प्रिया बापट तसच खासदार आणि अभिनेते अमोल कोल्हे यांचा आज वाढदिवस त्यांना आणि आज वाढदिवस असलेल्या सर्वांनाच वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\n१८ सप्टेंबर २०१९ चे वार्षिक राशीभविष्य\nज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी आणि मराठी अभिनेत्री प्रिया बापट तसच खासदार आणि अभिनेते अमोल कोल्हे यांचा आज वाढदिवस त्यांना आणि आज वाढदिवस असलेल्या सर्वांनाच वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\nबुध, चंद्र यांचा या वर्षी विशेष प्रभाव राहणार आहे. आयात-निर्यातीच्या व्यावयात चढ-उतार येण्याची शक्यता आहे. ऑक्टोबर ते नोव्हेंबरपर्यंत अनेक चांगल्या संधी दार ठोठावणार आहेत. गेल्या वर्षी रखडलेली कामं या वर्षी मार्गी लागतील. डिसेंबरमध्ये काही प्रमाणात आर्थिक समस्यांना तोंड द्यावं लागेल.\nजानेवारी २०२० मध्ये काही नवीन कामाची सुरुवात कराल. मार्चमध्ये एकाग्रता आणि कौशल्यानं अनेक जोखमीची कामं सहज मार्गी लागतील. या वर्षाच्या उत्तरार्धात मार्च- एप्रिल ते मे महिन्यात जीवनस्तर उंचावेल. सर्वांकडून तुमच्या कामाची प्रशंसा होईल.\nजून-जुलै महिन्यात मानसीक आरोग्याकडं लक्ष द्या. महिला वर्गाला चांगला काळ आहे. विद्यार्थ्यांना कष्टाचं फळ मिळेल.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\n२६ मे २०२०-२१ चे वार्षिक राशीभविष्य...\n२८ मे २०२०-२१ चे वार्षिक राशीभविष्य...\n२३ मे २०२०-२१ चे वार्षिक राशीभविष्य...\n२० मे २०२०-२१ चे वार्षिक राशीभविष्य...\n२२ मे २०२०-२१ चे वार्षिक राशीभविष्य...\n१७ सप्टेंबर २०१९ चे वार्षिक राशीभविष्यमहत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nस्थलांतरितांसाठी धावली ठाण्याहून रेल्वे\nकरोनाचा धक्का; काल १२ तर आज १५ हजार जणांना काढून टाकले\nया १३ शहरांनी संपूर्ण देशाची चिंता वाढवली\nसकाळी रिकाम्या पोटी पा���्यासह कच्चे लसूण खा, या गंभीर आजारांचा धोका होईल कमी\nFAKE ALERT: वाराणासीमध्ये मशीद आणि शाळेतील मुलांची हत्या पोलीस करीत नाही, खोटा दावा व्हायरल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/entertainment/entertainment-news/r-madhavans-transformation-for-film-rocketry-the-nambi-effect/articleshow/67662841.cms", "date_download": "2020-05-29T14:35:35Z", "digest": "sha1:PBWVU22KUWLWPU2ZFWC7UUVO2WSL2LYL", "length": 10682, "nlines": 97, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "R Madhavan: आर. माधवनच्या लुकवरून त्याला ओळखणेही झाले कठीण\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nआर. माधवनच्या लुकवरून त्याला ओळखणेही झाले कठीण\nअभिनेता आर. माधवन लवकरच ‘रॉकेट्री : द नंबी इफेक्ट’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. काही दिवसांपासून चित्रपटाचे शूटींग सुरू आहे. नुकताच त्याचा एक फोटो सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला आहे. यातील त्याचा लूक पाहून त्याला ओळखणे कठीण आहे. चेहऱ्यावर चक्क पांढरी दाढी, पांढरे केस, वाढलेले वजन अशा वेगळ्याच लूकमध्ये तो चित्रपटात मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे.\nअभिनेता आर. माधवन लवकरच ‘रॉकेट्री : द नंबी इफेक्ट’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. काही दिवसांपासून चित्रपटाचे शूटींग सुरू आहे. नुकताच त्याचा एक फोटो सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला आहे. यातील त्याचा लूक पाहून त्याला ओळखणे कठीण आहे. चेहऱ्यावर चक्क पांढरी दाढी, पांढरे केस, वाढलेले वजन अशा वेगळ्याच लूकमध्ये तो चित्रपटात मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे.\nसध्या बॉलिवूडमध्ये बायोपिकचा ट्रेंड चालू आहे, ‘रॉकेट्री : द नंबी इफेक्ट’हा चित्रपट इस्रोमधील ज्येष्ठ वैज्ञानिक नंबी नारायणन यांच्या जीवनावर आधारित आहे. १९९४ मध्ये हेरगिरीच्या खोट्या आरोपाखाली त्यांना अटक करण्यात आली होती. परंतु त्यांच्यावरचे हे सर्व आरोप खोटे ठरले आणि त्यांना निर्दोष ठरवण्यात आले. या बायोपिकद्वारे आर. माधवन दिग्दर्शनात आपले पाऊल टाकत आहे.\nआर. माधवनने या चित्रपटातील नंबी नारायण या भूमिकेसाठी स्वत:ला पूर्णपणे झोकून दिले आहे. गेली दोन वर्ष तो या भूमिकेची तयारी करत आहे. माधवनने सोशल मीडियावर फोटो काही पोस्ट केले आहेत, त्यात तो ओळखताही येत नाही आहे. या आधीही ���्याने एक चित्रपटाच्या मेकअपचा व्हिडीओ पोस्ट केला होता, त्या मेकअपसाठी त्याला १४ तास मेहनत घ्यावी लागली होती.त्याच्या या लूकवरून चाहत्यांमध्ये चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.\nरॉकेट्री द नंबी इफेक्ट हा चित्रपट इंग्रजी, हिंदी आणि तामिळ अशा तीन भाषेत असणार आहे आणि या सिनेमाचं शूटिंग भारत, प्रिन्सटन, स्कॉटलंड, फ्रान्स आणि रशियामध्ये केले आहे. २०१९मध्ये हा चित्रपट सर्वत्र जगभर प्रदर्शित होणार आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nघरी होमिओपॅथीच्या गोळ्या बनवून केलं मोफत वाटप; अभिनेताच...\nएक देश एक आवाज: एशियन पेंटची पीएम केअर फंडाला मदत...\nअभिनेते विक्रम गोखलेंनी अडीच कोटीचा भूखंड केला दान...\nविराट कोहलीने अनुष्काला घटस्फोट द्यावा, आमदार नंदकिशोर ...\n'क्राइम पेट्रोल' फेम अभिनेत्री प्रेक्षा मेहताने केली आत...\n'येथे' पहाटे ४.१५ ला प्रदर्शित होणार 'ठाकरे'महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nकरण जोहरच्या गाण्याने मुलांची वाढली डोकेदुखी\nसोनाक्षीने आईसाठी घेतली मेहनत; दिलं स्पेशल गिफ्ट\nGDP वृद्धीला ब्रेक; 'करोना'पाठोपाठ अर्थव्यवस्थेवर महामंदीचे संकट\nप्रसिद्ध ज्योतिषी बेजन दारूवाला यांचे निधन; करोनामुळे मृत्यू\nनिर्बंधाचा अमेरिकेनेही विचार करावा; हाँगकाँग सरकारचा इशारा\nप्रसिद्ध गीतकार योगेश गौर यांचं वयाच्या ७७ व्या वर्षी निधन\nमोदी सरकार २.० : या निर्णयांनी गाजवलं पहिलं वर्ष\n करोनाचे संकट नष्ट करण्यासाठी मंदिरात दिला नरबळी\nविद्या बालननं केली 'नटखट' या शॉर्ट फिल्मची निर्मिती\nडोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटला ट्विटरचा पुन्हा आक्षेप\nचार वर्षात तयार झाला 'हा' चित्रपट; ५ जूनला होणार प्रदर्शित\nया १३ शहरांनी संपूर्ण देशाची चिंता वाढवली\nप्रसिद्ध ज्योतिषी बेजन दारूवाला यांचे निधन; करोनामुळे मृत्यू\n३ हजार रुपयांच्या डिस्काउंटवर मिळतोय हा जबरदस्त फोन, पाहा किंमत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/entertainment/marathi-bigg-boss/kishori-shahane-bigg-boss-marathi-season-2-contestant-biography/articleshow/70327165.cms", "date_download": "2020-05-29T14:56:45Z", "digest": "sha1:XM6NH7GUXA7IVIU4LD7YLNYGLZZXIIZX", "length": 7966, "nlines": 86, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nबिग बॉसच्या घरात किशोरी यांचा निभाव लागणार का\nजेष्ठ अभिनेत्री किशोरी शहाणे या मराठी बिग बॉसच्या दुसऱ्या पर्वाच्या स्पर्धक आहे. स्पर्धक म्हणून बिग बॉसच्या घरात प्रवेश करण्याचा पहिला मान शहाणे यांना मिळाला. किशोरी शहाणे यांच्या आजवरच्या प्रवासावर एक नजर...\nनावः किशोरी शहाणे (अभिनेत्री)\nप्रसिद्ध चित्रपटः वाजवा रे वाजवा, आयता घरात घरोबा, बाळाचे बाप ब्रह्मचारी\nजेष्ठ अभिनेत्री किशोरी शहाणे या मराठी बिग बॉसच्या दुसऱ्या पर्वाच्या स्पर्धक आहे. स्पर्धक म्हणून बिग बॉसच्या घरात प्रवेश करण्याचा पहिला मान शहाणे यांना मिळाला. किशोरी शहाणे यांच्या आजवरच्या प्रवासावर एक नजर...\nमराठी सिनेमा आणि मालिकांमध्ये दर्जेदार भूमिकांमुळं किशोरी शहाणे यांनी चाहत्यांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलंय. अनेक वर्षे मराठी चित्रपटसृष्टीत काम केल्यानंतर त्या छोट्या पडद्याकडं वळल्या. लाइफ ओकेच्या 'नागार्जुन-एक योद्धा' या मालिकेत त्यांनी मनसा देवी या नागदेवतेची भूमिकाही साकारली होती. किशोरी शहाणे यांनी मराठी आणि हिंदीच नव्हे तर हॉलिवूडच्या सिनेमातही काम केलंय. दिग्दर्शक ड्यूएन अॅडलेरच्या 'मेक युवर मूव्ह' या हॉलिवूडपटात काम करण्याची संधी त्यांना मिळाली होती.\nहिंदी मालिकेत त्यांच्या करिअरला उतरती कळा लागल्यावर, तिने पुन्हा मराठी मालिकाविश्वात पाऊल ठेवलं. तिने 'सुंदर माझं घर' आणि 'तू जीवाला गुंतवावे' या मालिकांमध्ये भूमिका साकारली. बिग बॉसच्या घरात किशोरी शहाणे यांचा वीणा आणि रुपाली यांच्यासोबत एक ग्रुप बनला होता. मात्र आता तो ग्रुप तुटल्यामुळं किशोरी यांनी एकटं खेळण्याचा निर्णय घेतला आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nबिग बॉस मराठीचं दुसरं पर्व गाजवणारी हि कोण शिवानी सुर्वे कोण\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nकरण जोहरच्या गाण्याने मुलांची वाढली डोकेदुखी\nसोनाक्षीने आईसाठी घेतली मेहनत; दिलं स्पेशल गिफ्ट\nकरोनामुळे अर्थव्यवस्थेचे मुख्य चाक चिखलात; मंदीने दरवाजा ठोठावला\nप्रसि���्ध गीतकार योगेश गौर यांचं वयाच्या ७७ व्या वर्षी निधन\n करोनाचे संकट नष्ट करण्यासाठी मंदिरात दिला नरबळी\nविद्या बालननं केली 'नटखट' या शॉर्ट फिल्मची निर्मिती\nडोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटला ट्विटरचा पुन्हा आक्षेप\nचार वर्षात तयार झाला 'हा' चित्रपट; ५ जूनला होणार प्रदर्शित", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/cities/2019/06/", "date_download": "2020-05-29T14:07:44Z", "digest": "sha1:ZUTJEZ56JI2N3QDCEMNLNGNBUCN6ELVV", "length": 9164, "nlines": 140, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "June 2019 – शहरे आणि गावे", "raw_content": "\n[ June 18, 2019 ] मलंगगड\tओळख महाराष्ट्राची\n[ June 18, 2019 ] टिटवाळ्याचा महागणपती\tओळख महाराष्ट्राची\n[ June 18, 2019 ] येऊर\tओळख महाराष्ट्राची\n[ May 31, 2019 ] महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती\tउद्योग-व्यवसाय\n[ May 30, 2019 ] जालना जिल्ह्यातील ऐतिहासिक अंबड\tऐतिहासिक माहिती\nठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग गड महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन किल्ल्यांपैकी एक मानला जातो. सह्याद्रीच्या अगदी अखेरच्या डोंगर रांगेत असणारा किल्ला निसर्गप्रेमी, गिर्यारोहक आणि भाविकांचे आवडते ठिकाण आहे. गडावर मलंगबाबाचा दर्गा […]\nमुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ख्याती सर्वदूर पसरलेली आहे. पौराणिक कथेनुसार या मंदिरात शकुंतला आणि दुष्यांत यांचा गंधर्व विवाह झाल्याचे मानले जाते वसई किल्ला जिंकल्यानंतर हे मंदिर बांधले, हा इतिहास […]\nमुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील एकमेव उदाहरण आहे. या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा काही भाग ठाण्यात मोडतो. ओपन अर्थात पूर्वी बोरीवली पर्यंतचा परिसर ठाणे जिल्ह्याचा एक भाग होता. ठाणे शहरातील […]\nलॉक डाऊन नंतरचं साहित्यविश्व….\nलॉकडाऊन नंतरच्या काळात जग बदलणार आहे असं म्हणतात. या बदललेल्या जगात जशी आपली जीवनशैली बदलेल तसाच ...\n (नशायात्रा – भाग ३४)\nगर्द आणि इतर व्यसनांच्या मी पूर्ण आहारी गेलो होतो व आता माझी घरातील पैश्यांची मागणी ...\n (बेवड्याची डायरी – भाग ३३ वा)\nइथे आल्यापासून एक चांगली सवय लागलीय मला ..लवकर उठण्याची ..सकाळी साडेपाचला बेल वाजण्यापूर्वीच मला जाग ...\n (नशायात्रा – भाग ३३)\nसोडावॉटर च्या बाटल्यांचा वर्षाव झाल्यावर जमावाची जी पळापळ झाली ती गमतीशीर होती , वाट फुट��ल ...\nवलयांकितांच्या सहवासात – संगीत सम्राज्ञी बेगम परवीन सुलताना\nत्यांच्या गाण्यातील नितळ पारदर्शकता त्यांच्या स्वभावातही आहे. लोकांना विश्वास देण्याचं, त्यांच्याशी स्नेहबंध निर्माण करण्याचं त्यांचं ...\nकथालेखक, कादंबरीकार, कवी आणि समीक्षक म्हणून प्रसिद्ध असलेले नागनाथ लालुजीराव कोत्तापल्ले. नागनाथ कोत्तापल्ले यांचा जन्म ...\nमराठी विषयाचे प्राध्यापक असणार्‍या काणेकरांनी, लघुनिबंधकार, कथाकार, नाटककार, पत्रकार अशा वाड्मयाच्या विविध अंगांतून रसिकां पर्यंत ...\nअच्युत अभ्यंकर यांनी किराणा घराण्याचे अध्वर्य कै.पं. फिरोझ दस्तूर यांकडून शास्त्रीय संगीताच्या प्रेमाखातर, त्याची जोपासना ...\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.sahyadribooks.org/latestadditions.aspx", "date_download": "2020-05-29T13:11:40Z", "digest": "sha1:HRCIQHU3QFUAZ2WAPZI2XFDQ2PK7ZBID", "length": 4676, "nlines": 71, "source_domain": "www.sahyadribooks.org", "title": "sahyadri books, Sahyadris,books on Sahyadri, books of maharashtra, marathi books, historic books, online marathi books, online sahyadri books, p.k. ghanekar, anand palande, babasaheb purandare, rajwade, g.h. khare, gogate", "raw_content": "\nप्रतिपश्चंद्र Prakash S. Koyade\nसह्याद्रीतील घाटवाटा Sushil Sudhir Dudhane\nहिंदुत्व स्थिती आणि गती Sachin Patil-Nemade\nमध्ययुगीन मराठी श्रीसमर्थचरित्रे Raghuvir R. Gosavi\nसागरी परिक्रमेचा पराक्रम Dilip Donde\nनिसर्ग मैत्री UshPrabha Page\nनरवीर तान्हाजी मालुसरे Mahesh Tendulkar\nकोण होते सिंधू लोक M.K. Dhawlikar\nदुर्गराज राजगड Rahul Nalawade\nकहाणी पहिल्या आगीनगाडीची Compiled\nनागपूरकर भोसल्यांच्या राजकारणात ब्रिटीश रेसिडेंटांची भूमिका Shrinivas Satbhai\nहिंदूंचा सर्वव्यापी प्रभाव Compiled\nमुस्लीम जगत एक दृष्टीक्षेप Pramod Pathak\nविरगळ आणि सतीशिळा Anil K. Dhudhane\nविजयनगर हृदयस्थ साम्राज्य Asmita Hawaldar\nबखर संस्थानांची Sunit Potnis\nमहात्मा आणि मुसलमान Yashwant G. Bhave\nसुरतेची लूट की स्वराज्याची भरपाई Girish Takle\nकिल्ले रायगड प्रदक्षिणेच्या वाटेवर Appa Parab\nस्वराज्याची पहिली राजधानी राजगड Mahesh Tendulkar\nकिल्ले राजमाची ढाक कोंडाणे लेणी Mahesh Tendulkar\nवानसवाटा – वेध जंगलाच्या अंतरंगाचा Mandar Datar\nमस्तानी एक नवीन दृष्टीकोन Lata Aklujkar\nसौभाग्यलेणं..पार्वतीबाई पेशवे Shyamala Panse\nशंभूप्रताप दिनविशेष Uday A. Sankhe\nमराठ्यांचा तोफखाना Shyamala Panse\nश्री भवानी चित्रसंग्रहालय व ग्रंथालय औंध Aditya Phadke\nछत्रपती शिवाजी – मराठी Setu Madhavrao Pagadi\nहिंदवी स्वराज्याचे शिलेदार भाग २ Saurabh Karde\nबलुचिस्तानचे मराठा एक शोकांतिका Nandkumar Yewale\nनावा��ागे दडलंय काय Suprasad Puranik\nनागपूर राज्याचे आर्थिक पैलू Prabhakar Gadre\nबागलाण देशा Rohit Jadhav\nरायगड बालेकिल्ला Gopal Chandorkar\nबिंबब्रम्ह आणि वास्तुब्रम्ह G.B. Deglurkar\nमंदिर कसे पहावे G.B. Deglurkar\nन्या. रानडेंचे इतिहास लेखन Rambhau Mutkule\nलोकहितवादींचे इतिहास लेखन Rambhau Mutkule\nभारताचे पहिले पंतप्रधान काही मुद्दे Yashwant G. Bhave\nप्रगत भारतीयांची अतिप्राचीन यात्रा भाग २ Vasant Bhat\nप्रगत भारतीयांची अतिप्राचीन यात्रा Vasant Bhat\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/I-will-fill-candidature-with-shivendraraje-bhosale-says-udayanraje-bhosale/", "date_download": "2020-05-29T13:12:15Z", "digest": "sha1:BM5QEOAK4UXJBZ4CLP6XVALSB4CUGTTJ", "length": 7846, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शिवेंद्रराजेंसमवेत भरणार एकत्रित अर्ज : उदयनराजे भोसले | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › शिवेंद्रराजेंसमवेत भरणार एकत्रित अर्ज : उदयनराजे भोसले\nमागील वेळेप्रमाणे पळायला लावू नका : उदयनराजे भोसले\nभाजप पदाधिकार्‍यांच्या बैठकीत बोलताना उदयनराजे भोसले. शेजारी अतुल भोसले, मनोज घोरपडे, शेखर चरेगावकर, महेश शिंदे, विक्रम पावस्कर व इतर.\nलोकशाही मानणारा मी आहे, छत्रपती फक्‍त दोनच, एक शिवाजी महाराज आणि दुसरे संभाजी महाराज. मी मागील जन्मी पुण्य केल्यामुळेच मी त्यांच्या घराण्यात जन्माला आलो. मागच्या निवडणुकीत मला पळायला लावले मात्र आता यावेळी तसे करु नका, असे आवाहन श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी केले. दरम्यान, मंगळवार दि. 1 आक्टोबर रोजी मी लोकसभेसाठी तर शिवेंद्रराजे विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले.\nसातारा लोकसभा मतदार संघातील भाजप पदाधिकार्‍यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी ना. शेखर चरेगावकर, ना. अतुल भोसले, जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, मनोजदादा घोरपडे, महेश शिंदे, विक्रमबाबा पाटणकर, भरत पाटील, सुनील काटकर, दत्ताजी थोरात, सुवर्णा पाटील, कविता कचरे, रंजना रावत, धनंजय जांभळे, विजय काटवटे आदी पदाधिकारी उपस्थित होते.\nउदयनराजे म्हणाले, आयोगाने मला माझ्यावर इतक्या केसेस कशा आहेत असे विचारले होते. मी त्यांना बोललो मला अन्याय सहन होत नाही. माझ्याशिवाय दुसरा तुमची कोण काळजी घेणारा असेल तर सांगा मी त्याचा मुख्यप्रचारक म्हणून काम करतो असेही ते म्हणाले.\nना. शेखर चरेगावकर म्हणाले, नियतीलाही मान्य नव्हते म्हणून आता पुन्हा भाजपचा खासदार होणार आहे. उदयनराजेंना देशात रेकॉर्ड ���ोईल इतके मताधिक्य होईल. काहींनी विधानसभा आणि लोकसभा एकत्र होऊ नये म्हणून देव पाण्यात ठेवले होते. विधानसभा 8-0 करायची आहे. गट-तट विसरून कामाला लागावे, असे त्यांनी सांगितले.\nना. अतुल भोसले म्हणाले, उदयनराजे भोसले यांनी फक्‍त चार महिन्यात खासदारकीचा राजीनामा दिला आहे. तो त्यांच्या वैयक्‍तिक कारणासाठी नव्हे तर जिल्हयाच्या विकासासाठी दिला आहे. आता त्यांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणणे हेच आपले काम असल्याचे यांनी स्पष्ट केले.\nमनोज घोरपडेंसह भाजपचे पाच उमेदवार निश्‍चित : उदयनराजे\nउदयनराजे भोसले म्हणाले, माझे सगळ्याच पक्षात मित्र असून आमची मैत्री मर्यादित आहे. निवडणुकांच्या काळात अनेक अफवा पसरवल्या जातील त्यावर विश्वास ठेऊ नका. भाजपमध्येही माझे बरेच मित्र आहेत. त्यात अतुलबाबा हिरो आहेत, शिवेंद्र लाडके आहेत, त्यांच्यासह मनोज घोरपडे, महेश आणि मदनदादा हे पाच उमेदवार निश्चित असून त्यांना निवडून आणायचे आहे.\nसातारा लोकसभा मतदार संघातील भाजप पदाधिकार्‍यांच्या या बैठकीला सातारा शहरासह जिल्हयातील सर्व तालुक्यातील पदाधिकारी हजर राहिले. मात्र, शिवेंद्रराजे भोसले व त्यांचा एकही कायकर्ता या बैठकीकडे फिरकलाही नाही.\nकोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचं टेन्शन कायम दिवसभरात ४७ रुग्ण पॉझिटिव्ह\nकोल्हापूर : आमजाई व्हरवडे येथे रुग्ण सापडल्याने भितीचे वातावरण\nमहाराष्ट्रातील बाराशे नागरिक युएईत अडकले; मुंबईत येण्यासाठी मागितली परवानगी\nयंदा आषाढी वारीला पायी दिंडी नाही, आळंदी, देहूच्या पादुका दशमीला पंढरपूरला जाणार\nअन् माकडांनी हिसकावले कोरोना रूग्‍णांचे सॅम्‍पल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://celebrity.astrosage.com/mr/subhash-desai-horoscope.asp", "date_download": "2020-05-29T14:31:41Z", "digest": "sha1:CGZZGBNUNTPAIDU6KLQW4CNKB4D56QZE", "length": 8136, "nlines": 130, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "सुभाष देसाई जन्म तारखेची कुंडली | सुभाष देसाई 2020 ची कुंडली", "raw_content": "\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » सुभाष देसाई जन्मपत्रिका\nवर्णमाला द्वारे ब्राउझ करा:\nरेखांश: 73 E 22\nज्योतिष अक्षांश: 17 N 0\nमाहिती स्रोत: Dirty Data\nअॅस्ट्रोसेज मूल्यांकन: खराब डेटा\nसुभाष देसाई जन्म कुंडली/ जन्म आलेख/ कुंडली\nसुभाष देसाई फ्रेनोलॉजीसाठीची प्रतिमा\nआता आपली कुंडली मिळवा\nसुभाष देसाईच्या कुंडली बद्दल अधिक वाचा\nसुभाष देसाई 2020 जन्मपत��रिका\nतुमच्या पत्नीच्या आऱोग्याच्या तक्रारीमुळे तुम्हाला त्रास भोगावा लागेल. तुमचे सहकारी आणि वरिष्ठ यांच्याशी जुळवून घेणे तुम्हाला कठीण जाईल. अपत्यामुळेही तुमच्या आयुष्यात समस्या उभ्या राहतील. इतर बाबींमध्येही अडचणी निर्माण होतील. प्रेमसंबंधांमध्ये किंवा वैवाहिक जीवनात लहान-सहान भांडणे, गैरसमज, वाद-विवाद टाळावेत. जोडीदारासमवेत किंवा नातेवाईकांशी विवाद होतील. या काळात मानसिक संतुलन राखण्याची गरज आहे, कारण अनैतिक कामे करण्याची इच्छा होईल.\nपुढे वाचा सुभाष देसाई 2020 जन्मपत्रिका\nसुभाष देसाई जन्म आलेख/ कुंडली/ जन्म कुंडली\nजन्माच्या वेळी (कुंडली, जन्म कुंडली म्हणून ओळखले जाणारे) जन्मभ्रंश हे स्वर्गाचा नकाशा आहे. सुभाष देसाई चा जन्म नकाशा आपल्याला सुभाष देसाई चे ग्रहस्थाने, दास, राशी नकाशा आणि राशि चिन्ह दर्शवेल. यामुळे आपल्याला 'अॅस्ट्रोसेज क्लाउडमध्ये' मध्ये सुभाष देसाई चे तपशीलवार संशोधन आणि विश्लेषण करून कुंडली उघडण्यास अनुमती मिळेल.\nपुढे वाचा सुभाष देसाई जन्म आलेख\nसुभाष देसाई साठी ज्योतिष अहवाल पहा -\nसुभाष देसाई पारगमन 2020 कुंडली\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://www.hindujagruti.org/marathi/newstags/kashmir-issue/page/2", "date_download": "2020-05-29T13:20:11Z", "digest": "sha1:VNJBAVPGYOFUN6XO7F7K7QRCPYELHDFK", "length": 20898, "nlines": 233, "source_domain": "www.hindujagruti.org", "title": "काश्मीर प्रश्न- Page 2 of 27 - हिंदु जनजागृती समिती", "raw_content": "\nहिंदु संघटना आणि पक्ष\nगोवंश रक्षणासाठी कसे प्रयत्न करायचे \nहिंदु धार्मिक परंपरा रक्षण\nश्री सिद्धीविनायक मंदिर समितीचा भ्रष्टाचार\nपंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान\n‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’त काेट्यावधी रुपयांचा घाेटाळा\nहिंदु नेता – कार्यकर्ता\nतुम्ही काय करू शकता\nहिंदु संघटना आणि पक्ष\nगोवंश रक्षणासाठी कसे प्रयत्न करायचे \nहिंदु धार्मिक परंपरा रक्षण\nश्री सिद्धीविनायक मंदिर समितीचा भ्रष्टाचार\nपंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान\n‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’त काेट्यावधी रुपयांचा घाेटाळा\nहिंदु नेता – कार्यकर्ता\nतुम्ही काय करू शकता\nमुख पृष्ठ > News > काश्मीर प्रश्न\nआतंकवादी चंद्रावरून नाही, तर पाकिस्तानमधून येतात \nभारतीय लोकशाही महान आहे. जम्मू-काश्मीरमधील आतंकवादी घटनांची आपण नोंद घेतली पाहिजे. आतंकवादी चंद्रावरून येत नाहीत, तर भारताच्या शेजारी असणार्‍या पाकमधून येतात. Read more »\nवॉशिंग्टन (अमेरिका) : ‘द वॉशिंग्टन पोस्ट’च्या कार्यालयाबाहेर काश्मिरी हिंदूंची निदर्शने\nकलम ३७० हटवल्याच्या घटनेनंतर जम्मू-काश्मीरमधील स्थितीविषयी एकतर्फी आणि भेदभाव करणार्‍या बातम्या प्रसारित केल्यावरून ही निदर्शने करण्यात आली. ‘ग्लोबल काश्मिरी पंडित डायस्पोरा’ या संघटनेने या निदर्शनांचे आयोजन केले होते. Read more »\nकाश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन करून रोहिंग्या मुसलमानांची हकालपट्टी करा : राष्ट्रप्रेमी हिंदूंची मागणी\nआता केंद्र सरकारने काश्मिरी हिंदूंचे पुन्हा सन्मानाने पुनर्वसन करावे आणि घुसखोर रोहिंग्या मुसलमानांची तात्काळ देशाबाहेर हकालपट्टी करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे जिल्हा समन्वयक श्री. हितेश निखार आणि श्रीराम मंदिराचे सदस्य श्री. संजीव हरदास यांनी केली. Read more »\n‘काश्मीरमध्ये काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन करून रोहिंग्या मुसलमानांची देशाबाहेर हकालपट्टी करा \nकाश्मीरचे मूलनिवासी असलेल्या लाखो काश्मिरी हिंदूंना काश्मीरमधील धर्मांध आणि आतंकवादी यांमुळे काश्मीरमधून विस्थापित व्हावे लागले होते. तर दुसरीकडे म्यानमारच्या घुसखोर रोहिंग्या मुसलमानांना अनधिकृतरित्या काश्मिरमध्ये वसवण्यात आले आहे. Read more »\nजम्मू-काश्मीरविषयी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या अनौपचारिक बैठकीतही पाकला साहाय्य नाहीच \nजम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा रहित करण्यात आल्यानंतर पाकच्या मागणीवरून आणि चीनच्या अनुमोदनानंतर १६ ऑगस्टला संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत काश्मीर सूत्रावर बंद दाराआड चर्चा झाली. सुरक्षा परिषदेने या अनौपचारिक बैठकीनंतर कोणत्याही एकांगी कारवाईस नकार देत पाकला धक्का दिला. Read more »\nकलम ३७० रहित केल्याच्या विरोधात लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयासमोर आंदोलन\nजम्मू-काश्मीरला विशेषाधिकार देणारे कलम ३७० रहित केल्याच्या विरोधात १५ ऑगस्टला येथील भारतीय उच्चायुक्तालयासमोर सहस्रो लोकांनी पाकिस्तान आणि काश्मीर यांचा झेंडा घेऊन घोषणाबाजी केली. Read more »\nकाश्मीरमध्ये घुसखोरी करणारे पाकचे ७ सैनिक भारतीय सैनिकांकडून ठार\nकाश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील केरन सेक्टरमध्ये नियंत्रणरेषेवरील चौकीवर आक्रमण करत घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणार्‍या ‘पाकिस्तान बॉर्डर अ‍ॅक्शन टीम’ (बॅट)चा प्रयत्न भारतीय सैन्याने हाणून पाडला. या वेळी पाकचे ७ सैनिक ठार झाले. Read more »\n(म्हणे) ‘३५ अ’ कलमाला हात लावाल, तर राख होऊन जाल ’ – मेहबूबा मुफ्ती यांचे फुत्कार\nकाश्मीरमधील फुटीरतावाद्यांना ज्याप्रमाणे कारागृहात डांबण्यात आले आहे, तसेच मेहबूबा मुफ्ती, फारूख अब्दुल्ला, ओमर अब्दुल्ला यांसारख्या राष्ट्रविरोधी विधाने करणार्‍या नेत्यांनाही कारागृहात डांबायला हवे \nफुटीरतावाद्यांच्या बंदमुळे १३ जुलैला अमरनाथ यात्रा तात्पुरती स्थगित\nफुटीरतावाद्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये बंद पुकारल्याने १३ जुलैला अमरनाथ यात्रा एका दिवसासाठी स्थगित करण्यात आली. त्यामुळे भाविकांना जम्मूतून काश्मीर खोर्‍याकडे जाण्यास अनुमती नाकारण्यात आली. Read more »\nकाश्मीरच्या नंदनवनातील फुटीरतावादी बांडगुळांची पूर्ण छाटणी करायला हवी : उद्धव ठाकरे\nइस्लामी आतंकवादी आणि काश्मीरमधील फुटीरतावादी यांचे लक्ष्य काश्मीरचा तुकडा पाकड्यांच्या घशात घालण्याचे आहे. एकीकडे जिहाद्यांचा आतंकवाद, तर दुसरीकडे गिलानी यांसारख्यांचा फुटीरतावाद पोसला जात आहे. Read more »\nfeaturednews अंतरराष्ट्रीय अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन आक्रमण इतिहासाचे विकृतीकरण इसिस काश्मीर प्रश्न ख्रिस्ती गणेशोत्सव गोरक्षण गोहत्या चित्रपट देवतांचे विडंबन धर्मांध पोलीस बजरंग दल भाजपा भ्रष्टाचार मंदिरे वाचवा मार्गदर्शन रणरागिणी शाखा रामजन्मभूमी राष्ट्रीय राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राष्ट्रीय हिंदु आंदोलन लव्ह जिहाद विडंबन विश्व हिंदु परिषद शिवप्रतिष्ठान शिवसेना सनातन संस्था समितीकडून निवेदन हिंदु अधिवेशन हिंदु जनजागृती समिती हिंदु धर्म हिंदु राष्ट्र हिंदु राष्ट्र-जागृती सभा हिंदु विधिज्ञ परिषद हिंदु विराेधी हिंदु संघटना आणि पक्ष हिंदूंचा विरोध हिंदूंचे धर्मांतरण हिंदूंच्या समस्या हिंदूंवरील अत्याचार हिंदूंसाठी सकारात्मक\nहिंदु जनजागृती समितीची स्थापना घटस्थापनेच्या शुभदिनी म्हणजेच ७ आॅक्टोबर २००२ या दिवशी करण्यात आली. धर्मशिक्षण, धर्मजागृती, धर्मरक्षण, राष्ट्ररक्षण आणि हिंदूंची एकजूट हे समि��ीचे मुख्य ध्येय आहे.\nहिंदु संघटना आणि पक्ष\nगोवंश रक्षणासाठी कसे प्रयत्न करायचे \nहिंदु धार्मिक परंपरा रक्षण\nश्री सिद्धीविनायक मंदिर समितीचा भ्रष्टाचार\nपंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान\n‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’त काेट्यावधी रुपयांचा घाेटाळा\nहिंदु नेता – कार्यकर्ता\nतुम्ही काय करू शकता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.maxmaharashtra.com/personality/%E0%A4%AE%E0%A5%85%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%A8%E0%A5%85%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%9A/1706/", "date_download": "2020-05-29T12:58:32Z", "digest": "sha1:FT6VPNR4GJLRGAT4343L3ACOACGVPTAQ", "length": 12900, "nlines": 114, "source_domain": "www.maxmaharashtra.com", "title": "मॅक्स पर्सनॅलिटी - हरिश्चंद्र सुडे | Max Maharashtra", "raw_content": "\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nअनलिमिटेड – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nअनलिमिटेड – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\nHome पर्सनॅलिटी मॅक्स पर्सनॅलिटी – हरिश्चंद्र सुडे\nमॅक्स पर्सनॅलिटी – हरिश्चंद्र सुडे\nसफेद डगला आणि पायजमा, डोक्यात गांधी टोपी, उंची पाच फूट, कृष्णवर्णीय चेहऱ्यावर देवीचे व्रण. पहिल्या भेटीतच आपलंस करून टाकेल असं व्यक्तीमत्व आणि खास मराठवाडा स्टाईलची बोली भाषा…हरिश्चंद्र सुडे हे नाव अख्ख्या पंचक्रोशीत प्रसिद्ध…सुडे काकांकडे जायचं असं सांगितल्यावर लोकांनी सहजपणे रस्ते दाखवले. लातूरपासून जवळच असलेल्या बुधोडा गावात ते गेली 30 वर्ष अंध आणि अपंगांसाठी पुर्नवसन केंद्र चालवत आहेत. ज्याचं नाव आहे स्वाधार अंध-अपंग पुर्नवसन केंद्र. एका छोट्याशा झोपडीतून त्यांनी या केंद्राची सुरूवात केली. पुणे अंधजन मंडळ आणि इतर अनेक संस्थांमध्ये काम करून अनुभव घेतल्यानंतर सुडेकाकांनी स्वतःची संस्था उभी केली. त्यांचा मुख्य हेतू आहे, अंध आणि अपंगांना 12 महिने रोजगार देणे.\nअंध आणि अपंगांना शिक्षण आणि रोजगाराचं प्रशिक्षण देणाऱ्या अनेक संस्था राज्यात आहेत. जिथं ब-याचदा कालबाह्य झालेल्या गोष्टींचं प्रशिक्षण दिलं जातं. म्हणूनच सुडेकाकांनी त्यांच्या संस्थेत 12 महिने रोजगार मिळेल असं हातमाग, बॉडी मसाज आणि ऍक्युपंक्चरचं प्रशिक्षण द्यायला सुरूवात केली. ���ुडे काकांचं स्वाधार केंद्र हे असं एकमेव केंद्र आहे जिथे अंध-अपंगांना फक्त प्रशिक्षण नाही तर 12 महिने रोजगारसुद्धा उपलब्ध करून दिला जातो. त्याहून महत्त्वाचं म्हणजे याच केंद्रात त्यांची राहण्याची सोयसुद्धा केली जाते. शिक्षण, प्रशिक्षण आणि कायमचा रोजगार असं सुडे काकांच ध्येय आहे. आतापर्यंत त्यांनी इथल्या 36 अंध-अपगांची लग्नसुद्धा लावून दिली आहेत. तसंच संस्थेतच त्यांच्या राहण्याची सोय सुद्धा केलीय. पण, त्याचमुळे आता त्यांच्या संस्थेला ग्रँट मिळत नाहीय. दरवर्षी 30 विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याची सरकारी मान्यता त्यांच्या संस्थेला आहे. पण, निवासी संस्था केल्यानं ग्रँट देता येत नाही असं शासनानं त्यांना कळवलं. त्यासाठी त्यांनी न्यायालयात धाव घेतलीय. पण, आपलं कार्य मात्र अविरत सुरू ठेवलंय. सरकारी पैसा मिळत नाही म्हणून ते अडून राहीले नाहीत. त्यांनी समाजातील दानशूर व्यक्ती आणि मोठ्या कंपन्यांना गाठून संस्थेला मदत मिळवली. भारत पेट्रोलियम, एलआयसी सारख्या वेगवेगळ्या संस्था आणि कंपन्या आज त्यांचं काम पाहून त्यांना सढळ हस्ते मदत करत आहेत.\nव्यावसायिक शिक्षण, रोजगार आणि राहण्याची सोय होत असल्यानं आज त्यांच्याकडे राजस्थान, गुजरात, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकसह इतर राज्यातली मुलं येत आहेत. पण, सर्वांनाचा आता संस्थेत सामावून घेणं शक्य नसल्यानं त्यांनी कम्युनिटी बेस रिहॅबिलीटेशन म्हणजेच अंध-अपगांना त्यांच्याच गावात रोजगार उपलब्ध करून देण्याचं काम सुरू केलंय. त्यासाठी रोटरी क्लब, लायन्स क्लब, जिल्हाधिकारी आणि इतर संस्थांची ते मदत घेत आहेत.\nस्वतः शिका, स्वतः कमवा आणि स्वतःच्या पायावर उभं राहा हा संदेश देण्यासाठी केंद्राचं नाव स्वाधार ठेवल्याचं सुडे काका सांगतात. संपूर्ण लेखात जरी मी हरिश्चंद्र सुडे यांचा उल्लेख सुडेकाका असा केला असला तरी इथले विद्यार्थी आणि सर्वजण त्यांना ‘पप्पा’ या नावानं आवाज देतात आणि ते सुद्धा आपल्या आपत्याप्रमाणे प्रत्येकाला जीव लावतात.\nPrevious articleस्मार्टफोन – डोळ्यांचा दुश्मन\nNext articleकासवांची बिनबोभाट तस्करी\nसावित्री उत्सव : आदराने घ्यावे असं व्यक्तिमत्व्य म्हणजे समाजसुधारिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले-जयश्री शहा\nसावित्री उत्सव : सावित्रीबाई फुलेंचा वारसा बायका-मुलींनी चालवून स्वतंत्र विचारांचे व्हावे-सुमन पवार\nसावित्री उत्सव : म्हणूनच मी आज मोकळेपणाने शिक्षण घेऊ शकते -तंजीम खानजादे\nकेंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे कोविड -१९ वर खर्च झालेल्या पैशांची माहिती नाही: अनिल गलगली\nबॉण्डेड डॉक्टरांच्या मानधनात मोठी वाढ, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मोठा निर्णय\nचंद्रकांत पाटील यांनी माफी मागवी भाजपचा खोटारडेपणा उघड,: काँग्रेस\nCovid-19 – भारताची समाज-अर्थ स्थिती आणि आव्हानं\nराज्य सरकार लवकरच पॅकेज देणार: अजित पवार\nपिंपरी चिंचवड साठी वॉर रुम तयार: अजित पवार\n पण राजकारण आणि जातीयता थांबली का\nसंघर्ष दिन: घरात थांबूनच मुंडे साहेबांचं पुण्यस्मरण करा – पंकजा मुंडे\nलोकांना पैसे वाटा: सरकारला घरचा आहेर\nदेशात आतापर्यंत 71 हजार 105 रुग्ण कोरोनामुक्त\nCovid-19 – भारताची समाज-अर्थ स्थिती आणि आव्हानं\nलोकांना पैसे वाटा: सरकारला घरचा आहेर\nकोरोनाचे संकट आणि शेतकरी\nउत्पादित आधारित बाजारभावाचा कायदा करा – डॉ. बुधाजी मुळीक\nसावित्री उत्सव : मला अभिमान आहे ,ज्योतिबा सावित्रीच्या महाराष्ट्रात मी जन्म...\nमॅक्स पर्सनॅलिटी – प्रकाश खांडगे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/politics/maharashtra-assembly-election-2019-shivsena-wishes-to-mns-116120.html", "date_download": "2020-05-29T14:32:43Z", "digest": "sha1:ITUNEEAHQFVWEPUSAC3FP7QKNNT3LXT4", "length": 15307, "nlines": 164, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "MNS assembly election 2019 | विधानसभेसाठी शिवसेनेकडून मनसेला शुभेच्छा", "raw_content": "\nहोम क्वारंटाईनचा नियम मोडला, वर्ध्यातील कुटुंबाला 40 हजारांचा दंड\nमाझा मित्र आधी हुशार होता, आता काय झालंय कळत नाही, फडणवीसांना तीन पुस्तकं पाठवणार : हसन मुश्रीफ\nकोरोनाचा फटका, मुंबईतील मान्सूनपूर्व कामांचा वेग मंदावला\nराजकारण विधानसभा 2019 हेडलाईन्स\nविधानसभेसाठी शिवसेनेकडून मनसेला शुभेच्छा\nयावेळी मनसेने (MNS Vidhansabha election) दुसऱ्यांचा अपप्रचार न करता स्वतःचा प्रचार करावा, असं म्हणत शिवसेना आमदार मनिषा कायंदे यांनी निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या.\nहेमंत बिर्जे, टीव्ही 9 मराठी, मुंबई\nमुंबई : राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना विधानसभा निवडणूक लढणार असल्याचं स्पष्ट झालंय. मनसेने (MNS assembly election 2019) लोकसभा निवडणूक न लढवता भाजपविरोधात प्रचार केला होता. पण यावेळी मनसेने (MNS assembly election 2019) दुसऱ्यांचा अपप्रचार न करता स्वतःचा प्रचार करावा, असं म्हणत शिवसेना आमदार मनिषा कायंदे यांनी निवड��ुकीसाठी शुभेच्छा दिल्या.\nआगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या मध्यवर्ती कार्यालय राजगड इथे नुकत्याच विभाग अध्यक्षांकडून निवडणूक लढवण्याबाबत आढावा घेण्यात आला. त्या आढाव्याचा अहवाल मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना सादर केला. त्यानंतर मनसे निवडक 100 जागा लढवणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. मनसेच्या या निर्णयाला विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने शुभेच्छा दिल्या आहेत.\nमहाराष्ट्रातील विविध विभागातील जागांची चाचपणी या आधीच राज ठाकरे यांनी केली होती. कल्याण-डोंबिवली या मतदारसंघात मनसेचे इच्छुक उमेदवार अधिक आहेत. तसेच या भागात मनसेचं वर्चस्व आहे. मात्र नेमक्या किती जागा कुठे लढवणार याची अधिकृत घोषणा राज ठाकरे हे पत्रकार परिषद घेऊन जाहीर करण्याची शक्यता आहे.\nमनसे आघाडीसोबत न जाता विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार अशी दाट शक्यता मनसेच्या सूत्रांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे मनसेने दुसऱ्यांचा प्रचार किंवा अपप्रचार करण्यापेक्षा मनसेने स्वतः साठी प्रचार करून लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी पुढे यावं, अशी परखड प्रतिक्रिया शिवसेना आमदार प्रवक्त्या मनिषा कायंदे यांनी दिली.\nलोकसभा निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी ‘लाव रे तो व्हिडीओ’ म्हणत काँग्रेस-राष्ट्रवादीला अप्रत्यक्ष पाठींबा देत भाजपविरोधात प्रचार केला होता. लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांचा काँग्रेस-राष्ट्रवादीसाठी प्रचाराचा जो झंझावात होता, तो झंझावात आता राज ठाकरे स्वतःच्या पक्षासाठी करताना पाहायला मिळणार आहे.\nमनसेची 122 जागांची तयारी – सूत्र\nसध्या मनसेची एकूण 122 जागांची तयारी झाली आहे. त्यामध्ये मुंबईतील 36 पैकी 36 जागा, ठाणे 24 पैकी 24, नाशिक 15 पैकी 15, मराठवाडा 42 पैकी 22, विदर्भ 62 पैकी 15, कोकण 15 पैकी 10, उत्तर महाराष्ट्र – चाचपणी सुरु, अशी मनसेने तयारी केली आहे.\nशिवसेना-भाजपची युती झाल्यास नाराज पदाधिकारी मनसेकडे वळतील, अशी आशा पक्षाला आहे. युती होईल असं गृहीत धरुन मनसे नाराजांना संपर्क करत आहे. भाजपा आणि सेनेचे काही पदाधिकारी मनसेच्या वाटेवर असल्याचा दावा मनसेचा आहे.\nकोरोना संकट गेल्यावर मैदानात या आणि सरकार पाडून दाखवा, गुलाबराव…\nसरकारच्या फेकाफेकीचा पर्दाफाश आम्हाला करावाच लागेल : देवेंद्र फडणवीस\nएकास तीन ह��� रडव्यांचे लक्षण; करुन दाखवा, रडून नको, आशिष…\nचिडलेल्या रेल्वेमंत्र्यांनी एकदम 152 ट्रेन उलट-सुटल सोडल्या, सरकारच्या बदनामीचा प्रयत्न…\nदेवेंद्र फडणवीसांच्या प्रत्येक दाव्याला अनिल परब यांचं प्रत्युत्तर\nफडणवीसांची आकडेवारी आभासी, महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न : महाविकास आघाडी\nकोरोना लढाईत आम्ही आपल्यासोबत, राहुल गांधींचा उद्धव ठाकरेंना फोन\nलघु उद्योजकांसाठी ठाकरे सरकारचं पॅकेज तयार, लवकरच घोषणा : उद्योग…\nमाझा मित्र आधी हुशार होता, आता काय झालंय कळत नाही,…\nLockdown 5 | केंद्राकडून लॉकडाऊन 5 ची तयारी पूर्ण\nआळंदी आणि देहूच्या पादुका दशमीला पंढरपूरला जाणार, हेलिकॉप्टर, विमान किंवा…\nराज्य सरकारचं मुख्यालय नागपुरात शिफ्ट करा : काँग्रेस नेते आशिष…\nराज्य सरकार लवकरच पॅकेज जाहीर करणार, अजित पवारांची घोषणा\nगाव कोमात अन प्रशासनाची दारु पार्टी जोमात, सोलापुरात ग्राम पंचायतीत…\nराष्ट्रवादीच्या आमदाराला कोरोना, कुटुंबातील चौघांना संसर्ग\nआर्थिक संकटात कोल्हापुरात खजाना गवसला, शेतकऱ्याला सापडलेल्या हंड्यात सोन्याची किती…\nहोम क्वारंटाईनचा नियम मोडला, वर्ध्यातील कुटुंबाला 40 हजारांचा दंड\nमाझा मित्र आधी हुशार होता, आता काय झालंय कळत नाही, फडणवीसांना तीन पुस्तकं पाठवणार : हसन मुश्रीफ\nकोरोनाचा फटका, मुंबईतील मान्सूनपूर्व कामांचा वेग मंदावला\nपुढील 5 दिवसात जेलमध्ये हजर राहा, कोर्टाचे अरुण गवळीला आदेश\nअहमदनगरमध्ये भाजी विक्रेत्या महिलेकडून 4 जणांना कोरोना संसर्ग, 15 जणांचा अहवाल बाकी\nहोम क्वारंटाईनचा नियम मोडला, वर्ध्यातील कुटुंबाला 40 हजारांचा दंड\nमाझा मित्र आधी हुशार होता, आता काय झालंय कळत नाही, फडणवीसांना तीन पुस्तकं पाठवणार : हसन मुश्रीफ\nकोरोनाचा फटका, मुंबईतील मान्सूनपूर्व कामांचा वेग मंदावला\nपुढील 5 दिवसात जेलमध्ये हजर राहा, कोर्टाचे अरुण गवळीला आदेश\nपुण्यातील प्रसिद्ध तुळशीबाग एक जूनपासून पुन्हा सुरु\nCorona : पुण्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ, रुग्णांचा आकडा 7012 वर\nCorona | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील कर्मचाऱ्यांना मार्गदर्शक सूचना\nटोळधाडीचं महाराष्ट्रावर संकट, कीटकनाशकांचा मारा, अग्निशमन बंब, ड्रोन सज्ज : कृषीमंत्री\nपुण्यातील मुख्य मार्केट यार्डातील फळ आणि भाजीपाला मार्केट रविवारपासून सुरु\nLockdown Effect : पुण्यातील 68 हजार आयटी कर्मचारी चिंतेत, पगार आणि कामगार कपातीचे संकट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/Nashik/President-Kovind-enters-Nashik/", "date_download": "2020-05-29T12:32:43Z", "digest": "sha1:GWF4B5GL22AIGEJ46RGYTBGXDSE75EDR", "length": 5000, "nlines": 28, "source_domain": "pudhari.news", "title": " राष्ट्रपती कोविंद नाशिकला दाखल (video) | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › राष्ट्रपती कोविंद नाशिकला दाखल (video)\nराष्ट्रपती कोविंद नाशिकला दाखल (video)\nराष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे सपत्नीक दोन दिवसांच्या नाशिक दौर्‍यासाठी वायुदलाच्या विशेष विमानाने बुधवारी (दि.9) सायंकाळी ओझर येथील विमानतळावर आगमन झाले. विमानतळावर प्रशासनातर्फे त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रपती कोविंद यांचा व्हीव्हीआयपी ताफा शहरातील शासकीय विश्रामगृह येथे दाखल झाला.\nओझरच्या विमानतळावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, विशेष पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोरजे, पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह आदी राष्ट्रपतींच्या स्वागतासाठी उपस्थित होते. राष्ट्रपतींसमवेत 40 अधिकारी-कर्मचार्‍यांचा ताफा आहे. राष्ट्रपती दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर शहर आणि ग्रामीण पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दौर्‍यापूर्वी मंगळवारी संपूर्ण मार्गावर बॉम्बशोधक-नाशक व विशेष गुन्हे श्वान पथकाकडून तपासणी करण्यात आली. या परिसरात अन्य वाहनांना प्रवेश बंद ठेवण्यात आला आहे. गडकरी चौकाकडे जाणारी वाहतूक अन्य मार्गाकडे वळविण्यात आली होती. राष्ट्रपतींचा व्हीव्हीआयपी ताफा शासकीय विश्रामगृहावरून गुरुवारी (दि.10) गांधीनगरकडे रवाना होईल. कॅट्सच्या मैदानावर एव्हिएशनच्या वैमानिकांचा गौरव करत राष्ट्रपती कोविंद हे मार्गदर्शन करणार आहेत. एव्हिएशनच्या लष्करी बॅन्ड पथकाच्या धुनवर वैमानिकांची तुकडी संचलन करत तिन्ही सेनादलांचे प्रमुख राष्ट्रपती कोविंद यांना मानवंदना देणार आहेत.\nमहाराष्ट्रातील बाराशे नागरिक युएईत अडकले; मुंबईत येण्यासाठी मागितली परवानगी\nयंदा आषाढी वारीला पायी दिंडी नाही, आळंदी, देहूच्या पादुका दशमीला पंढरपूरला जाणार\nअन् माकडांनी हिसकावले कोरोना रूग्‍णांचे सॅम्‍पल\nकोल्हापूर : साईबाबा स्वतः भक्तांशी बोलतात; असा बहाणा करून फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश\nछत्तीसगडचे मा���ी मुख्यमंत्री अजित जोगी यांचे निधन", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/Solapur/heavy-rain-with-lightning-in-solapur/", "date_download": "2020-05-29T12:52:38Z", "digest": "sha1:5774P6FJ2FE55BSLWYNDC6RUKEAR4JI4", "length": 5939, "nlines": 32, "source_domain": "pudhari.news", "title": " कानठळ्या बसवणार्‍या विजांच्या कडकडाटांत पावसाची हजेरी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › कानठळ्या बसवणार्‍या विजांच्या कडकडाटांत पावसाची हजेरी\nकानठळ्या बसवणार्‍या विजांच्या कडकडाटांत पावसाची हजेरी\nशहरासह काही भागांत बुधवारी दुपारी विजांच्या कडकडाटांत 30 मि. मी. पाऊस पडला असून, परतीच्या पावसाने दिलासा मिळाल्याने जिल्ह्यात पावसाने सरासरीच्या 50 टक्क्यांचा टप्पा ओलांडला आहे. 9 ऑक्टोबरपर्यंत सरासरीच्या 54.52 टक्के इतक्या पावसाची नोंद महसूलकडे झाली असून, माळशिरस तालुक्यात सर्वाधिक 79 टक्के, तर अक्कलकोटमध्ये 40.78 टक्के पाऊस पडला आहे.\nबुधवारी दुपारी दोनच्या सुमारास अचानक आकाशात ढग दाटून आले आणि कानठळ्या बसविणार्‍या विजांच्या कडकडाटांत पावसाला सुरुवात झाली. जवळपास तासभर पडलेल्या पावसाने नागरिकांची धावपळ उडाली होती. विजांचा कडकडाट इतका मोठा होता की जणू डोक्यावरच वीज पडते की काय, असा भास होत होता.\nसलग दोन वर्षे पावसाने पाठ फिरवल्यानंतर यंदा परतीच्या पावसाने दिलासा दिला आहे. गेल्या काही दिवसांत पडत असलेल्या पावसामुळे जिल्ह्याची पावसाची सरासरी गतीने वाढत आहे. महसूल खात्याने जिल्ह्यातील 91 मंडल अधिकारी कार्यालयांत बसविलेल्या पर्जन्यमापकामध्ये झालेल्या नोंदीनुसार ही पावसाची आकडेवारी आहे.\nतालुकानिहाय पडलेला पाऊस असा: उत्तर सोलापूर 330.21 मि.मी., दक्षिण सोलापूर 327.15 मि.मी., बार्शी 317.14 मि.मी., अक्कलकोट 245.42 मि.मी., मोहोळ 266.21 मि.मी., माढा 235.25 मि.मी., करमाळा 212.68 मि.मी., पंढरपूर 250.68 मि.मी., सांगोला 251.04 मि.मी., माळशिरस 291.50 मि.मी., मंगळवेढा 204.22 मि.मी. असा पाऊस पडला आहे.\nशहरासह जिल्ह्याच्या काही भागांत बुधवारी दुपारी पावसाने हजेरी लावली आहे. हवामान खात्याकडे झालेल्या नोंदीनुसार शहरात तासाभरात 30 मि. मी. इतक्या पावसाची नोंद झाली आहे.\nशासनाने ‘महावेध’ कृषी खात्याचे पर्जन्यमान ग्राह्य धरण्याचे आदेशित केले असून ‘महावेध’ नुसार जिल्ह्यात सरासरीच्या 75 टक्के इतका पाऊस झाला आहे. महसूलच्या सर्कल पर्जन्यमापकानुसार जिल्ह्यात सरासरीच्या 55 टक्के इतक्या पावसाची नोंद आहे.\nमहाराष्ट्रातील बाराशे नागरिक युएईत अडकले; मुंबईत येण्यासाठी मागितली परवानगी\nयंदा आषाढी वारीला पायी दिंडी नाही, आळंदी, देहूच्या पादुका दशमीला पंढरपूरला जाणार\nअन् माकडांनी हिसकावले कोरोना रूग्‍णांचे सॅम्‍पल\nकोल्हापूर : साईबाबा स्वतः भक्तांशी बोलतात; असा बहाणा करून फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश\nछत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांचे निधन", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.navarashtra.com/photos/photos/sunset-in-mumbai/235633.html", "date_download": "2020-05-29T14:15:06Z", "digest": "sha1:I52DV2QN7CR5VQZJBLZZGSNM4775ES6U", "length": 9842, "nlines": 220, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Gallery: फोटो", "raw_content": "\nनागपुर लखनऊ पुणे मुंबई\n शुक्रवार, मे 29, 2020\n954367721 खबर भेजने क लिए\nअहमदनगर औरंगाबाद जळगाव धुळे नंदुरबार मुंबई रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग मुंबई नागपुर ठाणे पुणे नाशिक अमरावती अकोला वर्धा चंद्रपुर भंडारा गोंदिया बुलढाणा गड़चिरोली वाशिम यवतमाळ\nशुक्रवार, मे २९, २०२०\nभारतात १,६५,७९९ कोरोनाबाधित तर आतापर्यंत एकूण ४,७..\nमजुरांच्या दुर्दशेला काँग्रेसच जबाबदार - मायावतीं..\nमजुरांच्या मुद्द्यावरून काँग्रेसच्या नेत्यांनी घे..\nस्थलांतरित मजुरांच्या जेवणाची व्यवस्था करण्याचे आ..\nपरदेश दौऱ्याच्या दोन महिन्यानंतर महिलेला झाला कोर..\nBoys Locker Room : मुलीची मुलाला बलात्काराची धमकी\nनेपाळच्या नव्या नकाशाबाबतच्या चर्चेला तूर्तास स्थ..\nभारत आणि चीनच्या सीमावादात मध्यस्थी करण्याची डोना..\nकेईएम रुग्णालयाच्या शवागाराची धुरा केवळ चार कर्मच..\nकोरोनाविरुद्धच्या लढाईतील सर्व कर्मचाऱ्यांना ५० ल..\nलग्नानंतर लगेचच नवरा-नवरीसह १०० जणांना केले क्वार..\nझारखंड सरकारने थेट विमानाने १८० मजुरांना आणले घरी\nभारताचा ऑस्ट्रेलिया दौरा केला नियोजित, मालिकांचे ..\nहॉकीपटू बलबीर सिंग दोसांज यांचे निधन\nइतरशेअर मार्केटव्यापारबजेटनिवेश, विमा, बँकिंगकॉर्पोरेट विश्व\nहॉलिवूडसेलिब्रिटीसमिक्षाबॉक्स ऑफिसफिल्म जगतटेलीविजनगॉसिपअन्य ख़बरें\nदीपिका पादुकोण लॉकडाऊनच्या काळात ऐकत आहे ऑनलाईन स..\n''कहने को हमसफर है'' वेबसीरिजच्या निमित्ताने एकत..\nअक्षय कुमार पुन्हा मदतीसाठी सरसावला, १५०० सदस्यां..\nनगरमध्ये कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने शहरात काही ..\nहोमडेकोरहोम गार्डनिंगसेकंड इनिंगवास्तू ज्योतिष्ययोगाब्युटीफॅशनपर्यटनधर्म-आध्यात���मखाना खजाना\nयुट्यूबवर युट्यूब व्हर्सेस टिकटॉक महायुद्ध पडणार ..\nजिओ युजर्संना फटका, दररोज २ जीबी डेटा मिळणारा पॅक..\nसदैव अपने पाठको के साथ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/thane-kokan-news/thane/ganesh-idol-sale-affected-due-to-economic-slowdown/articleshow/70899962.cms", "date_download": "2020-05-29T14:56:09Z", "digest": "sha1:WTG3R3KY6BHIU4HEGCOLIEOJO2D53277", "length": 17015, "nlines": 123, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nगणेशमूर्तींच्या विक्रीवर मंदीचे सावट\nवांधार पावसाचे थैमान, पुराचे जलसंकट, महागलेली शाडूची माती, तुटपुंजे भांडवल, आकसलेला पतपुरवठा आणि घटलेली मागणी…... या कारणांमुळे गणेशोत्सवाच्या तोंडावर गणेश विक्री केंद्रांमध्ये आणि गणपती कारखान्यांमध्ये मूर्तिकारांना मंदीचे चटके जाणवू लागले आहेत. जून आणि जुलै महिन्यात चांगली विक्री नोंद झाली होती, परंतु त्यानंतर पडलेल्या पावसाने संपूर्ण व्यवसायावरच पाणी फिरवल्याचा अनुभव मूर्तीकार व्यक्त करत आहेत.\nगणेशमूर्तींच्या विक्रीवर मंदीचे सावट\nधुवांधार पावसाचे थैमान, पुराचे जलसंकट, महागलेली शाडूची माती, तुटपुंजे भांडवल, आकसलेला पतपुरवठा आणि घटलेली मागणी…... या कारणांमुळे गणेशोत्सवाच्या तोंडावर गणेश विक्री केंद्रांमध्ये आणि गणपती कारखान्यांमध्ये मूर्तिकारांना मंदीचे चटके जाणवू लागले आहेत. जून आणि जुलै महिन्यात चांगली विक्री नोंद झाली होती, परंतु त्यानंतर पडलेल्या पावसाने संपूर्ण व्यवसायावरच पाणी फिरवल्याचा अनुभव मूर्तीकार व्यक्त करत आहेत. गेल्या १५ दिवसांतील कारखान्यांतील मूर्तींची उचल मंदावली आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या दोन दिवस अगोदर जेवढा व्यवसाय होईल, त्यावरच संपूर्ण वर्षाचे उत्पन्न अवलंबून आहे. जागतिक मंदीचे हे संकट मूर्तिकारांनाही सहन करावे लागत असून एकीकडे मूर्तींचे भाव २० ते २२ टक्क्यांपर्यंत वाढलेले असताना मागणी घटल्याने मंदीची दरी अधिक खोल होऊ लागली आहे.\nगणेशोत्सव अवघ्या तोंडावर आला असून शेकडो मूर्तींची निर्मिती केलेले मूर्तिकार सध्या ग्राहकांच्या वाटेकडे डोळे लावून बसले आहेत. दरवर्षी गणेशोत्सवाच्या १५ दिवस अगोदर होणाऱ्या विक्र��तून मोठ्या फायद्याचे गणित मूर्तीकार आखतात. परंतु यंदा सुरुवातीचा एक महिना वगळल्यास पावसाळा संपल्यानंतर १५ दिवसांमध्ये फारशी उचल कारखान्यातून झाली नसल्याचा अनुभव मूर्तिकार सांगत आहेत. पेणच्या मूर्ती कारखान्यानंतर कल्याणच्या कुंभारवाड्याची ओळख कलात्मक मूर्तींसाठी आहे. २५ ते ३० कारखाने या भागात असून शाडूच्या मातीच्या सर्वाधिक मूर्तींची विक्रीदेखील या भागात होते. परंतु यंदा या भागात मोठ्या प्रमाणात मंदीचे सावट असल्याचे येथील मूर्तिकारांनी स्पष्ट केले आहे. दरवर्षी ५०० पेक्षा अधिक मूर्तींची विक्री करणारे नरेश कुंभार यांनी यंदाच्या विक्री परिणामांबद्दल चिंता व्यक्त केली. या भागातील मूर्तिकार प्रामुख्याने शाडूच्या मातीच्या मूर्तींची निर्मिती करतात. परंतु त्यांच्या प्रयत्नांना घटलेल्या मागणीमुळे मंदीचा फटका सहन करावा लागत आहे. ठाणे, रायगड, मुंबई, पालघर परिसरामध्ये सुमारे ६४० मूर्तिकारांच्या गणेशमूर्तीकार सेवा संस्थेने या मंदीविषयी चिंता व्यक्त केली आहे. यातून बाहेर पडण्यासाठी मूर्तिकारांना सरकारने आर्थिक मदत करण्याची अपेक्षा संघटनेने व्यक्त केली आहे. केवळ खारखान्यातीलच नव्हे तर ऑनलाइन मूर्तीविक्रीवरही यंदा मंदीचे सावट जाणवत असल्याचे मंगलमूर्ती डॉटकॉम वेबसाइटचे निर्माते महेश कदम यांनी स्पष्ट केले आहे.\nलांबलेल्या पावसामुळे मूर्तीनिर्मितीच्या कामाला मोठा फटका सहन करावा लागला. मूर्ती सुकण्यास उशीर झाला असून रंगकामासही उशीर झाला आहे. त्यामुळे किंमतींमध्ये वाढ झाली असून एक हजार ते दहा ते १२ हजारांपर्यंतच्या मूर्ती बाजारात उपलब्ध आहेत. गतवर्षीच्या तुलनेत २० ते २२ टक्क्यांनी मूर्ती महागल्या आहेत.\nनागरिकांमध्ये चांगली जागरुकता आली असून शाडूच्या मातीच्या मूर्तींची विक्री वाढत असल्याने यंदा आम्ही शाडूच्या मातीपासून गणेशमूर्ती तयार केल्या आहेत. परंतु पावसामुळे आमच्या कारखान्यापर्यंत येण्याऐवजी जवळच्या केंद्रातून पीओपीच्या मूर्ती खरेदीला प्राधान्य दिल्याने आमची विक्री घटण्याची शक्यता आहे.\nकोल्हापूर, सांगली, सातारा, तळकोकणात मोठ्या प्रमाणात आलेल्या पुरासाठी गणेशोत्सव मंडळांनी मोठी मदत उभारली आहे. त्यामुळे यंदा उत्सवावरील खर्च कमी करण्यात आला असून मूर्तींवरील खर्चही कमी केल्याचे जाण���त आहे. दरवर्षी सात फुटांची मूर्ती खरेदी करणारे यंदा पाच किंवा त्यापेक्षा कमी उंचीची मूर्ती खरेदी करत आहेत.\nनरेश कुंभार, सरचिटणीस, मूर्तिकार सेवा संस्था, कल्याण\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nकसाबला फाशीपर्यंत नेणारे साक्षीदार हरिश्चंद्र श्रीवर्धन...\nआवक घटल्यानंतर कांदा, लसणीच्या दरात घसरण...\nमैत्रिणीनं पोलिसाचा पोशाख घालून केला TikTok व्हिडीओ...\nठाणे जिल्ह्यात १२ दिवसांत दुप्पट रुग्णवाढ...\nउल्हासनगर: गर्दीमुळं तरुण लोकलमधून पडलामहत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nस्थलांतरितांसाठी धावली ठाण्याहून रेल्वे\nशाळा १ जुलैला सुरू करण्याचा विचार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती\nतीन दिवसात सेन्सेक्सची १५०० अंकांची कमाई ; गुंतवणूकदार मालामाल\n... म्हणून अमिताभ आणि जया यांच्या लग्नात होते फक्त पाच व-हाडी\nपुलवामातील स्फोटकांनी भरलेली कार हिजबुलच्या दहशतवाद्याची; भावाला अटक\nनिर्बंधाचा अमेरिकेनेही विचार करावा; हाँगकाँग सरकारचा इशारा\nप्रसिद्ध गीतकार योगेश गौर यांचं वयाच्या ७७ व्या वर्षी निधन\nमोदी सरकार २.० : या निर्णयांनी गाजवलं पहिलं वर्ष\n करोनाचे संकट नष्ट करण्यासाठी मंदिरात दिला नरबळी\nविद्या बालननं केली 'नटखट' या शॉर्ट फिल्मची निर्मिती\nडोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटला ट्विटरचा पुन्हा आक्षेप\nशाळा १ जुलैला सुरू करण्याचा विचार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती\nCBSE: मार्क वाढवायच्या नावे फसवणूक; बोर्डाने केले सावध\nप्रसिद्ध ज्योतिषी बेजन दारूवाला यांचे निधन; करोनामुळे मृत्यू\n३ हजार रुपयांच्या डिस्काउंटवर मिळतोय हा जबरदस्त फोन, पाहा किंमत\nसकाळी रिकाम्या पोटी पाण्यासह कच्चे लसूण खा, या गंभीर आजारांचा धोका होईल कमी\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://ramprahar.com/7919/", "date_download": "2020-05-29T12:48:38Z", "digest": "sha1:MNU7OBJUAVBZOIQRVV43WHPST27F3FE6", "length": 12983, "nlines": 119, "source_domain": "ramprahar.com", "title": "महायुतीचा धडाका - RamPrahar - The Panvel Daily Paper", "raw_content": "\nमुंबई – नवी मुंबई\nपोलादपूरमध्ये अर्धा-पाऊण किलोचे पेरू\nरायगडात नवीन 87 विंधण विहिरी\nधूळ वाफेच्या पेरणीला सुरुवात\nमुरूडमध्ये पर्स चोरांना अटक\nकर्जतमधील पुलांची कामे प्रगतिपथावर\nआमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्या हस्ते गोरगरिबांना भाजपतर्फे अन्नदान\nरायगडात 56 रुग्ण वाढले; दोघांचा मृत्यू\nलोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर\nHome / संपादकीय / महायुतीचा धडाका\nरायगड, मावळमध्ये प्रचारात भाजप, शिवसेना, रिपाइं महायुतीने जोरदार आघाडी घेतली आहे. दोन्ही मतदारसंघांत युतीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजप, शिवसेनेने जोरदार मोर्चेबांधणी केलेली आहे. त्यामुळे रायगडातील राजकारण आता चढत्या उन्हाबरोबरच चांगलेच तापू लागले आहे. हे वातावरण यापुढेही असेच तापत राहणार आहे.\nसतराव्या लोकसभेच्या तिसर्‍या आणि चौथ्या टप्प्यातील निवडणूक प्रचाराला आता चांगलीच रंगत येऊ लागली आहे. तिसर्‍या टप्प्यात रायगड लोकसभा तर चौथ्या टप्प्यात मावळ लोकसभा मतदारसंघाचा समावेश असल्याने रायगडातील राजकीय वातावरण आता चांगलेच ढवळून निघाले आहे. रायगडमध्ये महायुतीतर्फे केंद्रीय मंत्री अनंत गीते विरुद्ध राष्ट्रवादीचे सुनील तटकरे, तर मावळला विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांच्या विरोधात राष्ट्रवादीने पार्थ पवार यांना निवडणुकीत उतरविलेले आहे. या दोन्ही मतदारसंघातील निवडणुका चुरशीच्या होणार आहेत. अर्थात दोन्हीही मतदारसंघात महायुतीच विजयी होणार असल्याने महायुतीच्या गोटात उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले आहे. महायुतीच्या प्रचारासाठी रायगडात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पालकमंत्री रवींद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी जोरदार मोर्चेबांधणी केलेली आहे. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी गेल्या दोन-चार दिवसांत रायगड आणि मावळ लोकसभा मतदारसंघात ठिकठिकाणी महायुतीचे मेळावे घेतले. शिवाय प्रचाररॅलीतही सहभागी होत कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणीत केलेला आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून रायगड आणि मावळ लोकसभा मतदारसंघात गेल्या पाच वर्षात केलेली विकासकामे आणि भविष्यात करावयाची कामे यांची माहिती मतदारांपर्यंत पो��ोचविण्याचे काम भाजप, शिवसेना, रिपाइंचे कार्यकर्ते आता करू लागलेले आहेत. उन्हाचा तडाखा वाढतोय, त्याचबरोबरच प्रचारही शिगेला पोहोचू लागलाय. त्यात कडक आचारसंहितेचे बंधन असल्याने कुठेही त्या आचारसंहितेचा भंग होऊ नये म्हणून महायुतीचे कार्यकर्ते दक्ष राहत असल्याचे जाणवत आहे. महायुतीच्या प्रचारार्थ रायगड, मावळमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्या जाहीर सभा, रोड शो आयोजित करण्यात आलेले आहेत. पुढील आठवड्यात या नेत्यांच्या जाहीर सभांनी रायगड, मावळ ढवळून निघणार आहे. विरोधी राष्ट्रवादी काँग्रेसने देखील प्रचारात आघाडी घेतली आहे. दोन्ही मतदारसंघातील निवडणुका राष्ट्रवादीसाठी प्रतिष्ठेच्या असल्याने राष्ट्रवादीचे बडे नेते मावळमध्ये ठाण मांडून बसलेले आहेत. त्या मानाने काँग्रेसचे नेते या दोन्ही मतदारसंघातील प्रचारापासून दूर राहिल्याचे प्रकर्षाने जाणवते. काँग्रेसवाले अजूनही राष्ट्रवादीवर भरवसा ठेवायला तयार नाहीत. त्याचाच हा परिणाम असल्याचे महाआघाडीच्या सहभागी पक्षांचे म्हणणे आहे. दोन दिवसांपूर्वी अलिबागेत राष्ट्रवादीने सुनील तटकरे यांच्या प्रचारार्थ तालुक्यात प्रचार रॅली काढली, पण त्या रॅलीत शेकाप सहभागी झालेला नव्हता. याचाच अर्थ अजूनही महाआघाडीत सारे काही आलबेल आहे असे म्हणणेच चुकीचे ठरेल. अर्थात अजून मतदानाला आठ-दहा दिवसांचा कालावधी आहे. तोपर्यंत अनेक घडामोडीही घडू शकतात. त्यावरही निकाल अवलंबून असेल.\nPrevious पनवेलच्या पुरातन लक्ष्मी-नारायण मंदिरात श्रीराम जन्मोत्सव\nNext हुतात्मा कोतवाल व्यायाम मंदिर अखेरच्या घटकेवर\nभारताच्या विकासात जेएनपीटीचे भरीव योगदान\nजगभरात अनेक देशांमध्ये सध्या काही महिन्यांच्या कोरोना फैलावाच्या पार्श्वभूमीवर दोन टोकाची परिस्थिती दिसते आहे. एकीकडे …\nपोलादपूरमध्ये अर्धा-पाऊण किलोचे पेरू\nरायगडात नवीन 87 विंधण विहिरी\nधूळ वाफेच्या पेरणीला सुरुवात\nमुरूडमध्ये पर्स चोरांना अटक\nकर्जतमधील पुलांची कामे प्रगतिपथावर\nरायगड सुरक्षा मंडळात एक हजार सुरक्षा रक्षकांची होणार भरती\nकर्जतमध्ये राष्ट्रवादीच्या संवाद सभेचा फज्जा\nतटकरेंवर भरवसा नाही, नाईलाज म्हणून पाठिंबा\nरामशेठ ठाकूर राष्ट्रवादीत जाणार असल्याचे वृत्त निराधार आणि खोडसाळच\nशिवसेना नेते बबन पाटील यांना मातृशोक\nविठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nसाजन भानवालचे कांस्य हुकले जागतिक युवा कुस्ती स्पर्धा\nअत्यावश्यक सेवा देणार्यांना पारदर्शक फेस शिल्डचे वाटप\nवाहन योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी ऑनलाईन शुल्क\nपोलादपूरमध्ये अर्धा-पाऊण किलोचे पेरू\nरायगडात नवीन 87 विंधण विहिरी\nधूळ वाफेच्या पेरणीला सुरुवात\nमुरूडमध्ये पर्स चोरांना अटक\nकर्जतमधील पुलांची कामे प्रगतिपथावर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.cxpack.com/mr/aboutus.html", "date_download": "2020-05-29T13:17:00Z", "digest": "sha1:OYAJCIZJQ37IUAMHEVUN4JFZFN7KT3TX", "length": 11498, "nlines": 159, "source_domain": "www.cxpack.com", "title": "Shenzhen Chengxing Packing & Material Co.,Ltd company info", "raw_content": "\nमी तुमच्यासाठी काय करू शकतो\nमेडिकल नॉन-कॉन्टेक्ट इन्फ्रारेड थर्मामीटर\nप्लास्टिक चेहरा शील्ड वैद्यकीय संरक्षण\nहॉस्पिटलसाठी सेफ्टी प्रोटेक्टिव मल्टीफंक्शनल गॉगल\nअन्न पॅकेजिंग प्लास्टिक ओघ\nपॅकिंग बेल्ट / प्लास्टिक स्ट्रॅपिंग\nदुधा चहा कप सील चित्रपट\nमेडिकल नॉन-कॉन्टेक्ट इन्फ्रारेड थर्मामीटर\nप्लास्टिक चेहरा शील्ड वैद्यकीय संरक्षण\nहॉस्पिटलसाठी सेफ्टी प्रोटेक्टिव मल्टीफंक्शनल गॉगल\nअन्न पॅकेजिंग प्लास्टिक ओघ >\nस्ट्रेच फिल्म क्लियर करा\nएल / व्ही आकार पेपर कॉर्नर संरक्षक\nयू शेप पेपर कॉर्नर प्रोटेक्टर\nपॅकिंग बेल्ट / प्लास्टिक स्ट्रॅपिंग >\nप्लास्टिक कप झाकण >\nदुधा चहा कप सील चित्रपट\nHome > आमच्या विषयी\nशेन्झेन चेंगझिंग पॅकिंग अँड मटेरियल कंपनी, लिमिटेडची स्थापना 2004 मध्ये केली गेली, जी उच्च-गुणवत्तेच्या पॅकेजिंग साहित्याचे उत्पादन-आयात आयात व निर्यात उद्योग आहे .बाजार वाढवण्यासाठी चेंगसिंग यांनी जुलै, २०११ आणि नोव्हेंबर २०१ 2014 मध्ये दोन सहाय्यक कंपन्यांची स्थापना केली, आम्ही शेन्झेन चेंग्झिंग वेई इंडस्ट्रियल कंपनी, लिमिटेड आणि डोंगगुआन चेंग्क्सिंग पॅकिंग मटेरियल टेक्नॉलॉजी कं. लि.\nचेंग्क्सिंग मुख्य उत्पादनांमध्ये पॅकिंग टेप, फूड पॅकेजिंग प्लॅस्टिक रॅप, स्ट्रेच रॅप, एंगल बोर्ड, पॅकिंग बेल्ट / प्लास्टिक स्ट्रेपिंग आणि इतर पॅकिंग सामग्रीचा समावेश होता.\nआंतरराष्ट्रीय प्रगत 5-लेयर को-एक्सट्रूडेड कास्ट फिल्म मशीन, मल्टी-लेयर को-एक्सट्रूडेड मशीन, हाय स्पीड ओपीपी मल्टी-कलर कोटिंग मशीन, मल्टी कलर ऑटोमॅटिक प्रिंटिंग मशीन इत्यादीसह डोंगगुआन उत्पादन बेसमधील क्षेत्र 100,000 चौरस मीटरपेक्षा जास्त आहे.\nउत्पादने / सेवा : Kn95 मुखवटा , चिकटपट्टी , कोन बोर्ड , प्लास्टिक ओघ , लपेटणे लपेटणे , ताणून लपेटणे\nएकूण कर्मचारी : 51~100\nकॅपिटल (दशलक्ष यूएस $) : 10 Million\nस्थापना वर्ष : 2004\nवार्षिक विक्री वॉल्यूम (दशलक्ष यूएस $) : US$5 Million - US$10 Million\nवार्षिक खरेदीची व्हॉल्यूम (दशलक्ष यूएस $) : US$1 Million - US$2.5 Million\nनिर्यात टक्केवारी : 61% - 70%\nआयात आणि निर्यात मोड: एजन्सीद्वारे निर्यात\nउत्पादन लाईन्सची संख्या :5\nक्यूसी कर्मचार्यांची संख्या :5 -10 People\nOEM सेवा प्रदान :yes\nविक्रीसाठी डिस्पोजेबल Kn95 फेस मास्क\nडिस्पोजेबल ट्रिपल जाड संरक्षणात्मक चेहरा मुखवटे\nसंपर्क नसलेले डिजिटल इन्फ्रारेड थर्मामीटर गन\nरंगीत बीओपीपी फिल्म कार्टन सीलिंग टेप साफ करा\nपारदर्शक संरक्षणात्मक मुखवटा चेहरा ढाल\nउच्च प्रकाश ट्रांसमिशन मल्टीफंक्शनल गॉगल\nडिझाइन कस्टम लोगो मुद्रित टेप 3 \"बॉक्स टेप\nपॅकिंग टेप जंबो रोल\nउद्योग पेपर सीलिंग Acक्रेलिक स्टिकी डबल साइड साइड टेप\nगरम विक्री मजबूत चिकट क्राफ्ट पेपर टेप\nपीव्हीसी फूड ग्रेड स्ट्रेच रॅप साफ करा\nक्लियर हँड स्ट्रेच रॅप फिल्म\nइंडस्ट्रियल हेवी ड्यूटी हँड प्लॅस्टिक स्ट्रेच रॅप फिल्म\nमास्किंग टेप चित्रकला डिझाईन्स\nबॉक्स सीलिंग बॉप पीला अ‍ॅडेसिव्ह टेप\nक्लियर हँड प्लॅस्टिक पॅकेजर्ड रोल लॅमिनेटिंग स्ट्रेच फिल्म\nKn95 मुखवटा चिकटपट्टी कोन बोर्ड प्लास्टिक ओघ लपेटणे लपेटणे ताणून लपेटणे kn95 मुखवटा सीई मुखवटा\nKn95 मुखवटा चिकटपट्टी कोन बोर्ड प्लास्टिक ओघ लपेटणे लपेटणे ताणून लपेटणे kn95 मुखवटा सीई मुखवटा\nघर उत्पादने आमच्या विषयी संपर्क साधा टॅग्ज निर्देशांक साइटमॅप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/sanklpananchi-sanskruti-news/american-photographer-spencer-tunick-mass-nude-photographs-zws-70-1947808/", "date_download": "2020-05-29T14:41:49Z", "digest": "sha1:MRQV74ST4JLBMSD4ILIKKLPVP7FCRH6K", "length": 27293, "nlines": 211, "source_domain": "www.loksatta.com", "title": "American photographer Spencer Tunick mass nude photographs zws 70 | नग्नाकृती आणि नग्नपणा | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात ४५ हजार चाकरमानी दाखल\nमाथेरानमधील घोडय़ांसाठी अनंत अंबानींकडून खुराक\nरिक्षातूनही आता करोना रुग्णांची वाहतूक\nधुळ्यात पोलिसाला करोनाची लागण\nभाडय़ाची दुकाने रिकामी होण्यास सुरुवात\n१९९४ पासून त्याने जगभरात ७५ हून अधिक मानवी समूहांच्या परफॉर्मन्सच�� छायाचित्रे काढली आहेत\nस्पेन्सर टय़ुनिकच्या छायाचित्रांतून लैंगिकतेला अधोरेखित न करता परिसराशी नाते जोडणारा लोकसमूह आपल्या विचारांना आव्हान देतो.. हे छायाचित्र मेक्सिको सिटी इथले.\nनितीन अरुण कुलकर्णी nitindrak@gmail.com\nनग्नाकृतीतून आपल्याला जे दिसते/ जाणवते आहे, त्याचे कारण त्या नग्नाकृतीच्या पलीकडे आहे हे एकदा आकळले की, हळूहळू जाणिवेचे पदर उलगडू लागतात..\nआजच्या लेखाचे शीर्षक वाचताना आपल्या मनात हलचल झाली असेल. अजूनही आपल्या मनात नग्नतेविषयी दुजाभाव असतो, याचे महत्त्वाचे कारण म्हणजे ‘नग्न’ या नैसर्गिक स्थितीशी अश्लीलता जोडलेली असते. प्रसारमाध्यमांत तर असे चित्र दिसते, की छायाचित्रे, रंगचित्रे व इलस्ट्रेशन्स यांना अर्धनग्नतेचा मुलामा चढवलेला आहे. नग्नता विकली जाते हे आपण उघडपणे पाहतो. निखळ नग्नतेपेक्षा लैंगिकतेचा मुलामा दिलेले प्रदर्शन सर्वानीच ग्राह्य़ मानलेले असते. प्रसारमाध्यमांनी नग्नता व लैंगिकता यांचा मेळ घातलेला असतो. खरे तर नग्नतेकडे स्वच्छ व सहजपणे बघता येऊ शकते.\nदृश्यकलेत नग्नाकृती ही सहजपणे दाखवली व बघितली जाते. दृश्यकलेचे विद्यार्थी जेव्हा कला महाविद्यालयात जातात, तेव्हा पहिल्या वर्षांतच शरीररचनाशास्त्राच्या पुस्तकात नग्नाकृतींची रेखाचित्रे, छायाचित्रे तसेच हाडांची रचना व स्नायूंचा अभ्यास असतो. दुसऱ्यांनी काढलेल्या चित्र वा शिल्पांवरून केलेल्या अभ्यासातून सराईत होतो ना होतो, तोच एक दिवस उजाडतो- जेव्हा साक्षात नग्नाकृतीसमोर जाऊन बसायची व बेडर होऊन असे निष्कलंक बघायची वेळ येऊन ठाकते. पहिले काही दिवस चित्र काढणेदेखील कठीण असते, कारण निखळ प्रकाशात प्रत्यक्ष नग्न व्यक्ती पाहण्याची ही पहिलीच वेळ असते. आणखी एक संकोचाचा भाग म्हणजे इतर मित्र-मत्रिणींसमवेत असे बघणे, हा अनुभव म्हणजे एक ‘नग्न सत्य’च असते. (सत्याला नग्न का म्हणतात, याचा प्रथमच प्रत्यय येतो.) कालांतराने वरवरचे शोधक कटाक्ष वगैरे नाहीसे होऊन आपले मन प्रत्यक्ष दृश्य-अभ्यासाकडे वळते. वस्तुनिष्ठ दृष्टिकोनातून पाहू लागल्यास लक्षात येऊ लागते की, आपल्याला जे दिसते/ जाणवते आहे, याचे कारण त्या नग्नाकृतीच्या पलीकडे आहे. मग जाणिवेचे पदर उलगडू लागतात व लक्षात येते की, नग्नता आपण फक्त वस्त्रांनीच नव्हे, तर सभ्यतेच्या कल्पना, संकेत व रूढी, सौंदर्याच्या कल्पना व मानसिक प्रयोजन यांनीही झाकलेली आहे. असा हा पदरांचा गुंता आता आपल्याला सोडवता येऊ शकतो.\nया ‘संकल्पना-विचाराची’ सुरुवात झाली ती, आधीच्या ‘शारीर अस्तित्वाची जाणीव’ या लेखातल्या मुद्दय़ांमुळे. शारीर जाणिवेत मोठे योगदान स्पर्शज्ञानाचे. यात स्वत:च्या स्पर्शबरोबरच कपडे व शरीराची इतर आवरणे यांच्या स्पर्शातूनही आपल्याला स्वत:च्या शरीराची जाणीव होत असते. अशी शारीर जाणीव झाली की, मनोमन लाज व कुचंबणा हे आलेच. अशा वेळी आपण शरीर नीटनेटके करून घेतो आपल्या शरीराची इतर वेळी न दिसणारी छबी इतरांना दिसली तर आपल्या शरीराची इतर वेळी न दिसणारी छबी इतरांना दिसली तर या सहज वाटणाऱ्या भीतीच्या भावनेशी नग्नतेचा संबंध आहे. हे इतरांच्या नजरेचे आपणास असलेले अनावश्यक भान या सहज वाटणाऱ्या भीतीच्या भावनेशी नग्नतेचा संबंध आहे. हे इतरांच्या नजरेचे आपणास असलेले अनावश्यक भान त्यात आरशाचा सहभाग बराच असावा. आपल्याला जेव्हा आपले शरीर समोर प्रतििबबित झालेले दिसते; तेव्हा अचानकपणे मनात तरळून जाते, की जणू काही दुसरेच कोणी आपल्याला आत्ता बघत आहे. अशावेळी निखळ बघण्याऐवजी त्यातील वैगुण्याची जाणीवच जास्त असावी आणि या मन:प्रतिमांमधूनच आपला व्यवहार होत असावा.\nदुसरा भाग म्हणजे इतरांच्या शरीराची प्रतिमा बघण्याचा. यात स्वत:चे शरीर बघण्याचा मानसिक अनुभव आपोआप जोडला जात असावा. त्यामुळे स्वत:च्या शरीराची घृणा व लज्जेची भावनात्मकता पाश्र्वभूमीत असावी. आणखी असे की, माध्यमांत दाखवली जाणारी प्रतिमा समाजाच्या सौंदर्याच्या कल्पनेबरहुकूम असल्याने स्व-प्रतिमेच्या तुलनेत उजवीच वाटते. स्वत: वा इतरांच्या नग्नतेबद्दल निकोप दृष्टिकोन तयार होण्याच्या शक्यता असू शकतात, यावर प्रथम विश्वास बसत नाही.\nभारतीय विचारात कुठेही नग्नतेचा विचार समग्र जीवनापासून तोडून केलेला दिसत नाही. लैंगिकता म्हणजे सृजन असून या नैसर्गिक प्रेरणांचा नि:संशय स्वीकार आपल्याला वासनांच्या जंजाळापासून अलिप्त ठेवू शकतो. भारतीय शिल्पकलेतले सौंदर्यशास्त्र शारीर संवेदनांचा पुरस्कार करत असते, ओघाने नग्नाकृतीकडे स्वच्छ दृष्टीतून पाहणे आलेच. सिंधू संस्कृतीतील स्त्री-प्रतिमांपासून ते जैन धर्मातील नग्नतेचा अध्यात्म व जीवनाशी जोडलेला संबंध इथे धुंडाळायला हवा.\nप्राचीन ग्रीसमध्ये न��्नता ही वीरांची गरिमा होती. ऑलिम्पिक स्पर्धामध्ये अ‍ॅथलीट्सना नग्नावस्थेतच खेळावे लागे. शिल्पकारांनीदेखील पुरुष देवांना नग्नावस्थेतच चित्रित केलेले आहे. शरीराचा अभ्यास करून मानवाकृतीचे तंतोतंत चित्रण ग्रीकांनीच पहिल्यांदा केले. मनाला जाणवलेल्या शरीराकृतीपेक्षा डोळ्यांना दिसलेल्या आकृतीचे चित्रण करण्याच्या हव्यासापोटीच पाश्चात्त्य कला विकसित झाली. भारतीय लघुचित्र शैलीत मानवाकृतीचा घाट हा लालित्यप्रधान असतो; जी विशिष्ट मानवाकृती चित्रात काढायची आहे, ती त्या चित्राच्या कथनाचा व भावनिक आशय व्यक्त करत असते. यातली नग्नता ही ‘नग्नता’ म्हणून पुढे न येता, पूर्ण आशयाच्या गाभ्याचा भाग बनते. शरीरावर कपडे असले तरी ते कपडे शरीराचे अस्तित्व ग्रहण करतात; हे वैशिष्टय़ पाश्चात्त्य प्रभावाखाली राहिल्यामुळे आपल्याला राखता आलेले नाही.\nसोळाव्या शतकानंतर युरोपातल्या कलेचा ‘न्यूड’ हा एक स्वतंत्र कला प्रकार होता. यात केवळ मानवी शरीररचना दाखवणे असे नसून शरीराकडे सौंदर्यपूर्ण आकार म्हणून बघितले गेले. शरीराचे यथार्थ चित्रण कुठे थांबते व अभिव्यक्ती कुठे सुरू होते, हे आपल्याला सांगताच येत नाही. नग्नता ही एका नवीन वस्त्रासारखी समोर येते. केनिथ क्लार्क या अभ्यासकाचे विचार पुढे नेताना २० व्या शतकातील प्रसिद्ध अभ्यासक-लेखक जॉन बर्जर याने आपल्या ‘वेज् ऑफ सीइंग’ या पुस्तकात न्यूडवर एक पूर्ण प्रकरण लिहिले आहे. यात तो ‘न्यूड’ व ‘नेकेड’ या दोहोंमध्ये फरक करतो. चित्रकलेतल्या नग्नतेबद्दल तो म्हणतो की, ‘हा जगाला दाखवण्यासाठी केलेला एक प्रकारचा वेशच आहे. सामान्य नागवेपण हे वस्त्रहीनतेतून येते आणि इथे लाज, शरम असू शकते.’ असे म्हणताना त्याला मानवी सौंदर्याच्या कल्पनेच्या मुलाम्याकडे बोट दाखवायचे आहे. यापुढे जाऊन समाजाच्या पुरुषी लैंगिकतेच्या सुप्त भागावरही तो भाष्य करतो. स्त्री नग्न देहाकडे बघण्याचा परवानाच जणू ही चित्रकला देत होती.\n‘जर इतर लोकांनी नग्न झाल्याच्या वस्तुस्थितीला आपण सामोरे जाऊ शकणार नसू, तर आपण आयुष्यात कुठेही पोहोचू शकणार नाही,’ असे जॉन लेनन या अमेरिकी गायकाने म्हटले होते. हा संदर्भ याचसाठी की, एकंदरीत आधुनिक कलेत केवळ प्रतिमा रंगवण्याव्यतिरिक्त प्रत्यक्ष नग्न देह वापरून ‘परफॉर्मन्स आर्ट’मध्ये प्रयोग झाले; परंतु यातले प्रेक्षक बऱ्याच वेळा कलारसिक असत आणि त्या खेळांचा अर्थ सांकेतिक व चिन्हात्मक असे. सामान्य माणसाचा सहभाग इथे विरळाच.\nप्रत्यक्ष नग्नता हाच विषय घेऊन काम केलेला व याचसाठी ओळखला जाणारा एक सध्याचा धाडसी कलाकार म्हणजे- स्पेन्सर टय़ुनिक हा एक अमेरिकी छायाचित्रकार आहे, जो मोठय़ा प्रमाणात नग्न लोकांच्या समूहाचे चित्रीकरण आयोजित करण्यासाठी प्रसिद्ध आहे. १९९४ पासून त्याने जगभरात ७५ हून अधिक मानवी समूहांच्या परफॉर्मन्सची छायाचित्रे काढली आहेत. या छायाचित्रांमध्ये तीन कलाप्रकारांचे मीलन दिसते : (१) कला छायाचित्रकला (२) परफॉर्मन्स आर्ट (यात नाटकाच्या प्रयोगासारखे, लोक शारीरिक हावभाव आणि हालचाली करतात. त्यात कधी कलाकार सामील असतात.) व (३) आर्ट न्यूड.\nटय़ुनिकचे यामागचे तत्त्वज्ञान असे आहे की, ‘अनेक व्यक्ती कपडय़ांविना एकसंध होतात. त्यांच्या एकत्रित स्वरूपाचा कायापालट होतो. ही शरीरे नैसर्गिक परिसरांत विस्तारतात व एकजीव होतात. लैंगिकतेला अधोरेखित न करणारे हे लोकांचे समूह आपल्या विचारांना आव्हान देतात किंवा त्यांची पुनर्रचना करतात; हे विचार नग्नता आणि गोपनीयता यांच्या संबंधावर प्रकाश टाकतात.’\nआश्चर्य या गोष्टीचे वाटते की, मोठय़ा संख्येने हे लोक स्वत:च्या इच्छेने नग्न स्थितीत काम करायला तयार होतात. आता तर टय़ुनिकच्या संकेतस्थळावर आपल्या नावाची नोंदणी करायची सोय आहे. इथे येणारे सर्वच लोक हे ‘न्यूडिस्ट’ नसतात. एकमेकांना नग्न बघून नग्नतेचा बाऊ नाहीसा होतो आणि एक प्रकारच्या स्वातंत्र्याची भावना जागृत होते. टय़ुनिकची छायाचित्रे पाहताना सुरुवात होते ती मानवी नग्नतेच्या महासागराने; पण नंतर आपण पोहोचतो एकतत्त्वाच्या नादात, जिथे स्वत:च्या निसर्गरूपात विलीन होण्यापलीकडे काहीच नसते\nलेखक दृश्य कला व क्रयवस्तू विश्लेषक असून ‘नीफ्ट’ येथे अध्यापन करतात.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nगर्लफ्रेण्डला भेटायला बिहारला जायचंय; बॉयफ्रेण्डच्या विनंतीवर सोनू सूद म्हणतो...\nअपेक्षा सोडली; अक्षय कुमारच्या 'पृथ्वीराज चौहान'चं भव्य सेट पाडणार\nविराटने अनुष्काला घटस्फोट द्यावा, भाजपा आमदाराची 'त्या' वादावरुन मागणी\n'तुमची नेहमी आठवण येते'; विलासरावांच्या जयंतीनिमित्त रितेश भावूक, पाहा व्हिडिओ\nफक्त एक काॅल करा; सोनू सूदचं स्थलांतरितांना मदतीचं आश्वासन\nबदलापूरची जांभळं पिकली झाडावरती..\nटाळेबंदीत बंदोबस्तासह गुन्हेगारीस आळा घालण्याचे आव्हान\nरिक्षातूनही आता करोना रुग्णांची वाहतूक\nसांस्कृतिक नगरांमधल्या कट्टय़ांचा ऑनलाइन आविष्कर\nमाथेरानमधील घोडय़ांसाठी अनंत अंबानींकडून खुराक\nमासळी लिलाव बाजार बंद\nसुविधाच नसताना ऑनलाइन शिक्षणाचा घाट\n1 शारीर अस्तित्वाची जाणीव\n2 (अ)हिंसा : साद आणि प्रतिसाद\nVIDEO: गिरीश कुबेरांनी वाङ्‌मयचौर्य केले का", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://vidarbhakranti.com/?p=511", "date_download": "2020-05-29T13:39:16Z", "digest": "sha1:TDDZUKWBJHHZWEYJJ2UYHBEV4SMYYQGE", "length": 11967, "nlines": 99, "source_domain": "vidarbhakranti.com", "title": "परप्रांतातून आलेल्या मजुरांना जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार कडून जीवनावश्यक वस्तू वितरण – विदर्भ क्रांती", "raw_content": "\nआदिवासी विद्यार्थी संघाकडून व्येंकटापूर येथील गोरगरिबांना जीवनावश्यक वस्तूंचे किट्स वाटप\nआदिवासी विद्यार्थी संघाचं प्रयत्नाने मृत महिलेचा शव पोहोचला घरी\nस्थानिकांचे जीवनमान सुधारण्यासाठी दुग्ध व्यवसायाला चालना द्या… मंत्री सुनील केदार\nसिरोंचा तालुक्यातील बी.एस.एन.एल.ची इंटरनेट सेवा ठरली कुचकामी \nतालुका स्तरावर आदिवासी विकास मंडळ खरेदी करणार मका\nपरप्रांतातून आलेल्या मजुरांना जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार कडून जीवनावश्यक वस्तू वितरण\nपरप्रांतातून आलेल्या अहेरी तालुक्यातील ग्रामपंचायत व्येकटरापेठा अंतर्गत जि.प.शाळा अबनपल्ली येथे विलगीकरन कक्षात असलेल्या मजुरांशी जीवनावश्यक किटसह जिल्हा परिषद अध्यक्ष श्री. मा. अजयभाऊ कंकडालवार यांनी भेट देऊन जीवनावश्यक वस्तूचे वितरण करण्यात आले\nआहेरी:-आंध्रप्रदेश व तेलंगणा या राज्यात मिरची तोडणीसाठी ग्रा.प.व्येकटरापेठा येथील मजूर गेले होते ते मजूर 4 मे२०२० ला 13 मजूर परत आले असून त्यांची राहण्याची व्यवस्था जि. प.प्राथ.शाळा अबनपल्ली येथे विलगीकरन केलेली आहे. तसेच मजुरांना दि.14 मे पासून भोजनाची व्यवस्था करण्यात आले.\nकोरोनाच्या पार्श्वभू���ीवर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री.मा.अजयभाऊ कंकडालवर यांनी अबनपल्ली येथे क्वारटाईम साठी आलेल्या मजुरांना विचारपूस केली त्यासोबत स्वयंपाक करण्यासाठी जीवनावश्यक वस्तूची किट दिली व प्रत्येक मजुरांना अंतर ठेऊन एकत्र जेवणाची व्यवस्था करून दिली.\nत्या वेळी मा.अजयभाऊ नैताम जिल्हा परिषद सदस्य ,ग्रामपंचायत सरपंच संपत सिडाम व्येकटरापेठा,उप सरपंच शामराव राऊत व्येकटरापेठा, केशव सडमेक,मलेश कुमराम, संदीप राऊत ,बालाजी सडमेक,राकेश सडमेक उपस्तीत होते.\nजिल्ह्यात मिठाचा तुटवडा नाही – जिल्हाधिकारी दीपक सिंगला\nग्रामसेवक व तलाठी यांना मुख्यालयी राहण्यास सक्ती करा….संदीप राचर्लावार\nआपला विदर्भ छत्तीसगड ताज्या घडामोडी तेलंगणा देश महाराष्ट्र मुलाखत राशिभविष्य रोजगार वार्ता संपादकीय\nअंजली तेंडुलकर अहमदनगरच्या शेतकऱ्यांमध्ये, सेंद्रिय शेतीला भेट\nहमदनगर : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सामाजिक उपक्रमात अग्रेसर आहे. आपल्या खासदार निधीतून त्याने अनेक ठिकाणी निधी दिलाय. मात्र त्याची पत्नी अंजली तेंडुलकर यांनीही त्याच्या पावलावर पाऊल टाकलं आहे. अंजली यांनी अहमदनगर जिल्ह्यातील सेंद्रिय शेतीची पाहणी करुन शेतकर्‍यांच्या मदतीसाठी हात पुढे केला. अंजली यांच्या स्नेही क्लिया इथे सेंद्रिय शेतीचा प्रचार आणि प्रसार करत आहेत. अंजली […]\nकरवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर परिसर पूर्ण प्लास्टिकमुक्त झाला आहे\nमंगळवेढ्याच्या स्पेशल हुरडा पार्ट्याना सुरुवात\nअमेरिकेचा पाकवर ड्रोन हल्ला, हक्कानीचा म्होरक्या ठार\nप्रीती झिंटांच्या संघात पोहोचला काश्मीरचा क्रिस गेल, लगावतो १००-१००मीटर लांब षटकार\nमुंबई : जम्मू-काश्मीरचा क्रिकेटर परवेझ रसूल आणि मध्यमगती गोलंदाज उमर नजीर यांना यंदाच्या आयपीएलच्या लिलावात कोणी विकत घेतले नाही. मात्र मंजूर अहमद डारला पहिल्यांदा आयपीएलमध्ये प्रवेश मिळाला. मंजूरला किंग्ज इलेव्हन पंजाबने १० लाख रुपयांना विकत घेतले. मंजूरने मुलाखतीत म्हटले होते, माझे लक्ष्य सध्या आयपीएल इतकेच आहे. गेल्या वर्षी पुणे वॉरियर्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्याकडून खेळलेल्या […]\nउद्या भारत-पाकिस्तान सेमीफायनल रंगणार, पाहा किती वाजता सुरु होणार मॅच\nएनआयएसाठी ‘मोस्ट वॉ़न्टेड’ अब्दुल मुश्ताक कुरेशीला अटक\nमुंबई : मुंबईतील २००६ रेल्वे ब़ॉम्बस्फोटाचा आरोपी इंडियन मुजाहिद्दीन या अतिरेकी संस्थेचा सभासद असलेल्या अब्दुल मुश्ताक कुरेशीला दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने अटक केली आहे. दरम्यान या दहशतवाद्यावर NIA ने ४ लाखांचे बक्षीस ठेवलं होतं. तर इंटरपोलने सुद्धा कुरेशीविरोधात विरोधात रेड कॉर्नर नोटीस काढली होती. अब्दुल कुरेशी हा बॉम्ब बनविण्यात एक्स्पर्ट अब्दुल कुरेशी हा बॉम्ब बनविण्यात […]\nशिर्डीत बनावट व्हीआयपी पास बनवून भाविकांची लूट\nया इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो गडचिरोली न्यायालयाअंतर्गत मर्यादित राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.idainik.com/2018/06/blog-post_672.html", "date_download": "2020-05-29T13:36:09Z", "digest": "sha1:GGY4LKP3L6M44WGBGZCHKHULHKKANQAT", "length": 7967, "nlines": 32, "source_domain": "www.idainik.com", "title": "गर्भपात औषध बाळगणारे डॉक्टर मोकाट", "raw_content": "\nगर्भपात औषध बाळगणारे डॉक्टर मोकाट\nसातारा : हिरापूर (ता. सातारा) येथे बेकायदेशीरपणे सापडलेल्या गर्भपात औषधप्रकरणी जिल्ह्यातील संबंधित डॉक्टरांची चौकशी होणे आवश्यक आहे. त्यासाठी जिल्हा आरोग्य समितीने कार्यवाही करणे गरजेचे असताना औषध विभागाच्या सहायक आयुक्तांनी दिलेल्या पत्रावर जिल्हाधिकारी कार्यालयाने काहीच कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे बेकायदा गर्भपात औषधांचा वापर करणारे डॉक्टर मोकाट आहेत.अजय सपकाळ (रा. हिरापूर, ता. सातारा) याच्या राहत्या घरातून औषध प्रशासनाच्या अधिकार्‍यांनी वॉच ठेवून गर्भपाताची एमटीपी किट जप्त केली होती. अजय सपकाळ याने दिलेल्या माहितीनुसार औषधांचा साखळी पुरवठादार अमीर खान, प्रशांत शिंदे व विलास देशमुख यांच्याकडे चौकशी करुन त्यांच्यावर सातारा तालुका पोलिस स्टेशनला दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. प्रविण देशमुख याला अटक केल्यानंतर हे प्रकरण सखोल चौकशीसाठी स्थानिक गुन्हे शाखेकडे हस्तांतरित करण्यात आले. अनियमितता आढळल्याने प्रोप्रा पंकेशकुमार ओसवाल यांच्या माया सेल्स राधिका रोड, सातारा तसेच प्रोप्रा. सुषमा देशमुख यांच्या अपूर्वा एजन्सीज, मंगळवार पेठ सातारा यांच्यावरही कारवाई करण्यात आली. देशमुख यांच्या मेडिकलमधील औषधे सपकाळकडे ��ापडली त्याचे बिल नव्हते.\nआणखी एका मेडिकलला याप्रकरणी नोटीस देण्यात आली. औषध प्रशासनाने सातार्‍यातील सदरबझार परिसरातील एका हॉस्पिटलची चौकशी केली होती. सपकाळकडे सापडलेले किट याठिकाणीही मिळून आले. त्याचे बिल नसल्याचे निष्पन्न झाले होते. या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी औषध प्रशासनाने पाठपुरावा केला. त्यानंतर औषध प्रशासनाने सातार्‍यातील एका हॉस्पिटलची नोंदणी रद्द करावी, अशी शिफारस महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडे (एमएमसी) केली आहे. एमटीपी किटचा वापर करणारी इतरही काही हॉस्पिटल्स असून त्यांची चौकशी अद्याप सुरु आहे. बेकायदा गर्भपात औषधाचा वापर करणारे बरेच डॉक्टर असल्याचा शक्यता आहे. सातार्‍यातील प्रतापसिंहनगरमधील एका अल्पवयीन मुलीचा एका डॉक्टरने केलेला गर्भपात हे त्याचे उदाहरण आहे. असे असताना अशा डॉक्टरांवर कारवाई करताना औषध प्रशासनावर मर्यादा येत आहेत. संबंधित डॉक्टरवर कारवाई करण्यासाठी जिल्हास्तरीय आरोग्य समितीने मोहीम राबवणे आवश्यक आहे. या समितीमध्ये जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी तसेच जिल्हा शल्यचिकित्सक यांचा समावेश आहे. या समितीने दुसरी समिती स्थापन करुन बेकायदा गर्भपात औषधाचा वापर करणार्‍या डॉक्टरांची शोधमोहीम राबवण्यासाठी अन्न प्रशासन सहाय्यक आयुक्तांचा या समितीमध्ये समावेश केल्यास या कारवाईला गती मिळणार आहे. डॉक्टर आणि काही मेडिकल्सवाले मिळून बेकायदा गर्भपात औषधांचा वापर करत आहेत. त्यांना काही औषध पुरवठादार मदत करत आहेत. ही चेन उखडण्यासाठी नवी समिती गठित केल्यास बडे मासे प्रशासनाच्या गळाला लागतील. पण त्यासाठी सहायक आयुक्तांनी पाठवलेल्या पत्रावर जिल्हाधिकारी कार्यालयाने कार्यवाही करण्याची गरज आहे. दरम्यान, बेकायदा गर्भपात औषध प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे. याप्रकरणात तपासात किती प्रगती झाली आणखी कुणावर गुन्हे दाखल केले का आणखी कुणावर गुन्हे दाखल केले का याची माहिती घेण्यासाठी औषध विभागाने एलसीबीला स्मरणपत्र दिले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://buldhana.nic.in/public-utility/%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%A3-%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF-%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A1/", "date_download": "2020-05-29T14:14:44Z", "digest": "sha1:5S6VFXOIJBXNJ7GV66GMGWLV3OLJPLYL", "length": 4246, "nlines": 103, "source_domain": "buldhana.nic.in", "title": "ग्रामीण रुग्णालय धाड | जिल्हा बुलढाणा, महाराष्ट्र शासन | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nजिल्हा बुलढाणा District Buldhana\nएसटीडी आणि पिन कोड\nरोजगार हमी योजना विभाग\nअनुदान वाटपाच्या लाभार्थींची यादी\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nग्रामीण रुग्णालय धाड, तालुका जिल्हा बुलढाणा शासकीय रुग्णवाहिका : 1 महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा 108 रुग्णवाहिका : 1\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: May 27, 2020", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.maxmaharashtra.com/max-blog/%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%9A-%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%B2-%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%AF-%E0%A4%A7/1170/", "date_download": "2020-05-29T13:18:53Z", "digest": "sha1:OVNWERDGLMD2BIEOE2TSFZGL7UAIAJN2", "length": 13308, "nlines": 131, "source_domain": "www.maxmaharashtra.com", "title": "आयुष्यच एक मोबाईल झालंय, धड फेकूनही मारता येत नाही | Max Maharashtra", "raw_content": "\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nअनलिमिटेड – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nअनलिमिटेड – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\nHome मॅक्स ब्लॉग्ज आयुष्यच एक मोबाईल झालंय, धड फेकूनही मारता येत नाही\nआयुष्यच एक मोबाईल झालंय, धड फेकूनही मारता येत नाही\nकाही काही लोक सकाळी सकाळी उठतात. म्हणजे भल्या पहाटे खरंतर. आणि उठल्या उठल्या समोर जे काही दिसेल त्याला 1) आयुष्य २) प्रेम 3) मैत्री ४) सुख ५) दुःख 6) नाते असं सगळ्यात पहिल्यांदा जे मनात येईल ते जोडतात, मग त्याच्या बाजूने बटबटीत फुलांची पानांची आरास करतात, गुड मॉर्निंग पेस्टतात आणि देतात broadcasting ग्रुपमध्ये ढकलून. आपण कधीही रिप्लाय करत नाही, उलट गुड मॉर्निंग लिहीत नाही तरी ही मंडळी उत्साही असतात.\nउदा. जर उठल्या उठल्या एखादे पिंपळाचे झाड दिसले तर मेसेज असतो –\n‘जगायचे तर पिंपळाच्या पानासारखे न जगता मेंदीच्या पानासारखे जगा. मेंदीचे पान गळून पडल्यावर पण आयुष्यात रंग भरून देते.’\nआता हा मेसेज आयुष्यावर झाला. आता मैत्रीवर कसा होतो बघा –\n‘मैत्री/प्रेम करावी तर मेंदीच्या पा��ासारखी. जुनी झाली तरी रंग भरणारी. किंवा\nदुःख असावं तर मेंदीच्या पानासारखं. काहीतरी चुरून काहीतरी उरून असावं.’\nआता पुढचा मेसेज. सकाळी उठलेत. समजा यांची आई, बायको ताक करतीये. तर यांना लगेच सुचतं –\n‘ताकात लोणी असेल तर हरकत नाही पण लोण्यात ताक नसावं. राजकारणात मैत्री असेल तर हरकत नाही. पण, मैत्रीत राजकारण नसावं. पुढे आयुष्यात दुःख असेल तर हरकत नाही. पण, दुःखाचं आयुष्य नसावं. (आँ, काय की बाई) O:)’\nआता सकाळी सकाळी कोणी कणिक मळत असेल तर हे लग्गेच म्हणतात – ‘लोखंड वितळले की औजार बनते, सोने वितळले की दागिने बनतात, पीठ नरम झाले की पोळी बनते त्याप्रमाणे माणूस नम्र झाला की नाती बनतात. किंवा मैत्री किंवा प्रेम … (हं ….. देवा वाचव रे बाबा \nसमजा यांना उठल्या उठल्या मुंगी दिसली तर लिहितात –\n‘मुंगी ती केवढीशी, तिचा मेंदू तो केवढासा. पण तिला कळतं कितव्या फळीवर कितवा डबा साखरेचा. मुंगी कणभरच असते पण मनभर साखर फस्त करते तसा आनंद कणभर गोष्टीमध्येच असतो पण मणभर जगता आलं पाहिजे.’ (मला तर फार लॉजिक नाही लागलं असो\nचेकबुक समोर टेबलवर वगैरे पाहून त्यांना सुचतं –\n‘जीवनाच्या बँकेत पुण्याईचा balance असेल तर सुखाचा / मैत्रीचा/ नात्याचा चेक कधीच बाउंस होत नाही. (चेक बाउंस नाही तर वकिलांचं निम्म काम कमी होईल ना\nयांचं प्रेम मैत्री नातं आयुष्य हे कशासारखंही असू शकतं. अक्षरशः कशासारखही. म्हणजे उदा. ‘प्रेम हे for example उठल्या उठल्या हातात घेतलेल्या टूथपेस्ट मधल्या मिठासारखं असतं. नसेल तर लग्गेच काही बिघडत नाही. पण असेल तर दातांसारखं तुमचं आयुष्य उजळून निघतं.’ (हे राम. पुन्हा झोपते. उठतच नाही पण प्लीज.) >:(\n‘मैत्री ही 27 जानेवारीला न येणाऱ्या वर्तमानपत्रासारखी असते. रोजची असते तेव्हा जाणवत नाही पण नसेल की लग्गेच कमी जाणवते.’\n‘आयुष्य हे कोवळं उन आहे पांघरून घ्या, पावसाचा ढग आहे ओढून घ्या, थंडीतलं धुकं आहे लपेटून घ्या.’ म्हणजे काय तेच जाणे\nयांचं आयुष्य चहाचा कप काय असतं, चादरीची चुरगळ काय असते, पुस्तक, इस्त्रीच्या घड्यांचा ढीग, डोस्याचं पीठ, लिक्विड सोप. काहीही असू शकतं. देवा देवा देवा you can try it. आयुष्य हे डोस्याचं पीठ असतं. प्रमाणात आंबलं तर जाळी छान पडते आणि नाती, मैत्र्या, प्रेमं त्यात अडकून राहतात. कमी आंबलं तर त्यांना मोकळीक मिळते. आणि जास्त आंबलं तर you can try it. आयुष्य हे डोस्याचं पीठ असतं. प्रमाणात आंबलं तर जाळी छान पडते आणि नाती, मैत्र्या, प्रेमं त्यात अडकून राहतात. कमी आंबलं तर त्यांना मोकळीक मिळते. आणि जास्त आंबलं तर तर तर फार लोक अडकून राहतात मग सगळी चव जाते. सरळे खिक्क्क तर मग घ्या कोणतीही वस्तू आणि करा असे मेसेज तयार. मज्जा येते.\nगुड मॉर्निंगच्या व्यतिरिक्त राष्ट्रीय दिवस, चतुर्थ्या, एकादश्या, सर्वधर्मियांचे सण, सगळे सगळे डेज अशा दिवशी तर यांचा उत्साह ओसंडून वाहत असतोच.\nरोज सकाळी उठल्यावर मला वाटतं माझं आयुष्यच एक मोबाईल झालंय आणि ते धड फेकूनही मारता येत नाही च्या मारी\nPrevious articleकसे घ्याल माती परिक्षणासाठीचे नमुने\nNext articleकमी खर्चाची जैविक शेती\n पण राजकारण आणि जातीयता थांबली का\nकरोनाच्या आकड्यांचा खेळ समजून घ्यायला हवा…\nजगण्यावर प्रभाव पाडणारा सिनेमा- द प्लॅटफॉर्म\nकेंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे कोविड -१९ वर खर्च झालेल्या पैशांची माहिती नाही: अनिल गलगली\nबॉण्डेड डॉक्टरांच्या मानधनात मोठी वाढ, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मोठा निर्णय\nचंद्रकांत पाटील यांनी माफी मागवी भाजपचा खोटारडेपणा उघड,: काँग्रेस\nCovid-19 – भारताची समाज-अर्थ स्थिती आणि आव्हानं\nराज्य सरकार लवकरच पॅकेज देणार: अजित पवार\nपिंपरी चिंचवड साठी वॉर रुम तयार: अजित पवार\n पण राजकारण आणि जातीयता थांबली का\nसंघर्ष दिन: घरात थांबूनच मुंडे साहेबांचं पुण्यस्मरण करा – पंकजा मुंडे\nलोकांना पैसे वाटा: सरकारला घरचा आहेर\nदेशात आतापर्यंत 71 हजार 105 रुग्ण कोरोनामुक्त\nCovid-19 – भारताची समाज-अर्थ स्थिती आणि आव्हानं\nलोकांना पैसे वाटा: सरकारला घरचा आहेर\nकोरोनाचे संकट आणि शेतकरी\nउत्पादित आधारित बाजारभावाचा कायदा करा – डॉ. बुधाजी मुळीक\nराजचा धसका आणि भक्तांची धडपड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/tag/surgicalstrike2/", "date_download": "2020-05-29T12:18:18Z", "digest": "sha1:XSCOBSMTJN2RNT6PPMZEGNHNSF5GSPNU", "length": 11502, "nlines": 116, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "Wah modiji Wah! by keeping other ministers engaged with media he diverted pakistan from sense of attack | वाह मोदीजी वाह, इतर मंत्र्यांना मीडिया सोबत व्यस्त ठेऊन पाकिस्तानला गाफील केले | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nछत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांचे प्रदीर्घ आजाराने निधन सीकेपी बँकेचा परवाना रद्द, खातेदारांची उच्च न्यायालयात धाव देवगड: महिल���चा मृत्यू झाल्यानंतर ८ दिवसांनी कोरोना पॉसिटीव्ह रिपोर्ट आला उपमुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा; राज्य सरकार लवकरच देणार पॅकेज धक्कादायक पुण्यात डेअरी मालक व ११ कर्मचाऱ्यांना कोरोना, ग्राहकांचा शोध सुरू लॉकडाउन १५ दिवसांनी वाढवा; गोव्याच्या मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर मोदी-शहांमध्ये महत्वाची बैठक; १ जूनपुढील योजना\nवाह मोदीजी वाह, इतर मंत्र्यांना मीडिया सोबत व्यस्त ठेऊन पाकिस्तानला गाफील केले\nभारताने केलेल्या एअर स्ट्राईकच्या दाव्यानंतर पाकिस्तान राष्ट्रीय सुरक्षा समितीने तातडीची बैठक बोलावली आणि याचे नेतृत्व पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांनी केले. या बैठकी नंतर पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी पत्रकार परिषद घेऊन भारताने केलेल्या एअर स्ट्राईकच्या वृत्ताचे खंडन केले. त्यांच्या मते भारतीय हवाईदल पाकिस्तान हद्दीत शिरताच पाकिस्तान एअर फोर्स सतर्क झाली आणि भारतीय विमानांनी लगेच पळ काढला.\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nभारतातील कोरोनाचं वाढतं प्रमाण; WHO'चा भारताला लॉकडाऊनबाबत सल्ला\nकोरोना आपत्ती: ब्राझीलमध्ये मृतदेह दफन करायला जमीन अपुरी पडत आहे\nमारुती सुझुकीच्या प्लांटमध्ये एका कर्मचाऱ्याची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह; कंपनीत खळबळ\nराज्याला आज नाटकाची नाही तर सहकार्याची गरज - आ. रोहित पवार\nगुजरातमधील रुग्णालयांची अवस्था अंधारकोठडीपेक्षा भीषण; गुजरात उच्च न्यायालयाकडून ताशेरे\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nअम्फान चक्रीवादळ : प. बंगालला १, ००० कोटींची तात्काळ मदत, पंतप्रधानांची घोषणा\nशहरातील आरोग्यसेवा कमी पडत असताना गाव-खेड्यातही कोरोनाचा संसर्ग वाढतोय\nमहाराष्ट्रात आज २२५० नवे रुग्ण; कोरोना रुग्णांचा आकडा ३९,२९७ वर\nशरद पवारांकडून मुंबईतील एमएमआरडीए मैदानातील क्वारंटाईन केंद्राची पाहणी\nडिजिटल शालेय शिक्षण, प्रत्येक इयत्तेसाठी वेगळं चॅनेल - केंद्रीय अर्थमंत्री\nबीडच्या कंटेन्मेंट झोनमध्ये भाजप आमदाराचा लोकांशी संवाद; गुन्हा दाखल\nप्रसिद्ध ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी यांचं कोरोनामुळे निधन\nराज्यासाठी आपण काय करतो, याचं आत्मपरीक्षण केल्यास ते हितावह ठरेल; फडणवीसांना टोला\nरुग्णालयातील बेड्सची माहिती मिळत नसल्याने कोरोनाबाधित त्रस्त...सविस्तर\nकोविड १९ डॅशबोर्ड मान्यतेसाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्री, गृहमंत्र्यांना महाराष्ट्रनामाची विनंती\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://vidarbhakranti.com/?p=350", "date_download": "2020-05-29T13:00:15Z", "digest": "sha1:F5SYB7JGGIUXLEIGOIEVPXUFBISZWPS5", "length": 11248, "nlines": 96, "source_domain": "vidarbhakranti.com", "title": "विदर्भ क्रांती", "raw_content": "\nआदिवासी विद्यार्थी संघाकडून व्येंकटापूर येथील गोरगरिबांना जीवनावश्यक वस्तूंचे किट्स वाटप\nआदिवासी विद्यार्थी संघाचं प्रयत्नाने मृत महिलेचा शव पोहोचला घरी\nस्थानिकांचे जीवनमान सुधारण्यासाठी दुग्ध व्यवसायाला चालना द्या… मंत्री सुनील केदार\nसिरोंचा तालुक्यातील बी.एस.एन.एल.ची इंटरनेट सेवा ठरली कुचकामी \nतालुका स्तरावर आदिवासी विकास मंडळ खरेदी करणार मका\nआपत्कालीन सेवेसाठी सामाजिक कार्यकर्ता ताटीकोंडावार यांनी स्वतःचे वाहन केले तहसीलदारांकडे सुपूर्द\n■ वाहन आपत्कालीन सेवेसाठी निशुल्क राहणारअसल्याची माहिती.अहेरी तालुक्यातील कमलापूर येथील सामाजिक कार्यकर्ता संतोष ताटीक���ंडावार यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन सेवेसाठी त्यांनी आपली स्वतःची चारचाकी वाहन अहेरीचे तहसीलदार यांचे कडे सुपूर्द करण्यात आले आहे. ताटीकोंडावार यांचे स्वतःचे बोलेरो वाहन क्र mh 40 ka 5425 मालकीचे वाहन देशासह राज्यात कोविड 19 हे महामारी साथरोग पसरल्याने जनजीवन विस्कळीत होत आहे. अश्या वेळी आपत्कालीन सेवेसाठी कमलापूर परिसरात विविध विभागात वाहनांची आवश्यकता असल्याने मी माझे वाहन 28 मार्च ते 4 एप्रिल पर्यंत निशुल्कपणे नागरिकांच्या सेवेत राहत असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ता संतोष ताटीकोंडावार यांनी स्टार टीव्ही 9 मराठीला सांगितले. वाहन तहसीलदार अहेरी याच्या कार्यालयात असून या निशुल्क वाहनांची लाभ घेण्याची आवाहन केले जात आहे.\nहिंगणघाट येथील नागरिकांना भाजीपाला खरेदीसाठी आर्थिक मदत\nकोरोना संकटकाळी ग्रा.पं. ची चौदा वित्त आयोगाची निधी गोरगरिबांसाठी खर्च करण्याची परवानगी द्या… रजनीता मडावी\nआपला विदर्भ छत्तीसगड ताज्या घडामोडी तेलंगणा देश महाराष्ट्र मुलाखत राशिभविष्य रोजगार वार्ता संपादकीय\nअंजली तेंडुलकर अहमदनगरच्या शेतकऱ्यांमध्ये, सेंद्रिय शेतीला भेट\nहमदनगर : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सामाजिक उपक्रमात अग्रेसर आहे. आपल्या खासदार निधीतून त्याने अनेक ठिकाणी निधी दिलाय. मात्र त्याची पत्नी अंजली तेंडुलकर यांनीही त्याच्या पावलावर पाऊल टाकलं आहे. अंजली यांनी अहमदनगर जिल्ह्यातील सेंद्रिय शेतीची पाहणी करुन शेतकर्‍यांच्या मदतीसाठी हात पुढे केला. अंजली यांच्या स्नेही क्लिया इथे सेंद्रिय शेतीचा प्रचार आणि प्रसार करत आहेत. अंजली […]\nकरवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर परिसर पूर्ण प्लास्टिकमुक्त झाला आहे\nमंगळवेढ्याच्या स्पेशल हुरडा पार्ट्याना सुरुवात\nअमेरिकेचा पाकवर ड्रोन हल्ला, हक्कानीचा म्होरक्या ठार\nप्रीती झिंटांच्या संघात पोहोचला काश्मीरचा क्रिस गेल, लगावतो १००-१००मीटर लांब षटकार\nमुंबई : जम्मू-काश्मीरचा क्रिकेटर परवेझ रसूल आणि मध्यमगती गोलंदाज उमर नजीर यांना यंदाच्या आयपीएलच्या लिलावात कोणी विकत घेतले नाही. मात्र मंजूर अहमद डारला पहिल्यांदा आयपीएलमध्ये प्रवेश मिळाला. मंजूरला किंग्ज इलेव्हन पंजाबने १० लाख रुपयांना विकत घेतले. मंजूरने मुलाखतीत म्हटले होते, माझे लक्ष्य सध्या आयपीएल इ��केच आहे. गेल्या वर्षी पुणे वॉरियर्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्याकडून खेळलेल्या […]\nउद्या भारत-पाकिस्तान सेमीफायनल रंगणार, पाहा किती वाजता सुरु होणार मॅच\nएनआयएसाठी ‘मोस्ट वॉ़न्टेड’ अब्दुल मुश्ताक कुरेशीला अटक\nमुंबई : मुंबईतील २००६ रेल्वे ब़ॉम्बस्फोटाचा आरोपी इंडियन मुजाहिद्दीन या अतिरेकी संस्थेचा सभासद असलेल्या अब्दुल मुश्ताक कुरेशीला दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने अटक केली आहे. दरम्यान या दहशतवाद्यावर NIA ने ४ लाखांचे बक्षीस ठेवलं होतं. तर इंटरपोलने सुद्धा कुरेशीविरोधात विरोधात रेड कॉर्नर नोटीस काढली होती. अब्दुल कुरेशी हा बॉम्ब बनविण्यात एक्स्पर्ट अब्दुल कुरेशी हा बॉम्ब बनविण्यात […]\nशिर्डीत बनावट व्हीआयपी पास बनवून भाविकांची लूट\nया इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो गडचिरोली न्यायालयाअंतर्गत मर्यादित राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.navarashtra.com/tags/%E0%A4%A8-%E0%A4%97%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0", "date_download": "2020-05-29T14:09:09Z", "digest": "sha1:6B5OFVOEDNI6YAUHOAMFAKTKMESRSVGT", "length": 37446, "nlines": 323, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "न गपूर- News in Hindi | News Headlines / Breaking News : enavabharat.com", "raw_content": "\nनागपुर लखनऊ पुणे मुंबई\n शुक्रवार, मे 29, 2020\n954367721 खबर भेजने क लिए\nअहमदनगर औरंगाबाद जळगाव धुळे नंदुरबार मुंबई रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग मुंबई नागपुर ठाणे पुणे नाशिक अमरावती अकोला वर्धा चंद्रपुर भंडारा गोंदिया बुलढाणा गड़चिरोली वाशिम यवतमाळ\nशुक्रवार, मे २९, २०२०\nभारतात १,६५,७९९ कोरोनाबाधित तर आतापर्यंत एकूण ४,७..\nमजुरांच्या दुर्दशेला काँग्रेसच जबाबदार - मायावतीं..\nमजुरांच्या मुद्द्यावरून काँग्रेसच्या नेत्यांनी घे..\nस्थलांतरित मजुरांच्या जेवणाची व्यवस्था करण्याचे आ..\nपरदेश दौऱ्याच्या दोन महिन्यानंतर महिलेला झाला कोर..\nBoys Locker Room : मुलीची मुलाला बलात्काराची धमकी\nनेपाळच्या नव्या नकाशाबाबतच्या चर्चेला तूर्तास स्थ..\nभारत आणि चीनच्या सीमावादात मध्यस्थी करण्याची डोना..\nकोरोना रुग्णांची सेवा करणारा कोरो रोबो खासदार श्र..\nकोरोनाबाधित रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णालयात थ..\nआषाढी एकादशीसाठी यंदा पायी दिंडी जाणार नाही - उपम..\nपनवेल महाप���लिका आयुक्त सुधाकर देशमुख यांचा दिव्या..\nभारताचा ऑस्ट्रेलिया दौरा केला नियोजित, मालिकांचे ..\nहॉकीपटू बलबीर सिंग दोसांज यांचे निधन\nइतरशेअर मार्केटव्यापारबजेटनिवेश, विमा, बँकिंगकॉर्पोरेट विश्व\nहॉलिवूडसेलिब्रिटीसमिक्षाबॉक्स ऑफिसफिल्म जगतटेलीविजनगॉसिपअन्य ख़बरें\nदीपिका पादुकोण लॉकडाऊनच्या काळात ऐकत आहे ऑनलाईन स..\n''कहने को हमसफर है'' वेबसीरिजच्या निमित्ताने एकत..\nअक्षय कुमार पुन्हा मदतीसाठी सरसावला, १५०० सदस्यां..\nनगरमध्ये कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने शहरात काही ..\nहोमडेकोरहोम गार्डनिंगसेकंड इनिंगवास्तू ज्योतिष्ययोगाब्युटीफॅशनपर्यटनधर्म-आध्यात्मखाना खजाना\nयुट्यूबवर युट्यूब व्हर्सेस टिकटॉक महायुद्ध पडणार ..\nजिओ युजर्संना फटका, दररोज २ जीबी डेटा मिळणारा पॅक..\nराष्ट्रवादी कॉंग्रेसच्या एका महिला आमदाराला कोरोनाची लागण\nलग्नानंतर लगेचच नवरा-नवरीसह १०० जणांना केले क्वारंटाईन\nहलक्या सरी कोसळल्याने संगमेश्वर तालुक्यात भात पेरणीला प्रारंभ\nअकोला जिल्ह्यात आणखी ८ कोरोनाबाधित आढळले\nएपीएमसी मार्केटमधील १२ सुरक्षारक्षक कोरोनाबाधित, प्रशासनाकडून खासगी बाऊन्सर\nलॉडाऊनच्या काळात लातूरमध्ये घरफोडीची घटना, ३ लाख ९४ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरले\n--Set Preferences-- Home देश विदेश राज्य खेळ व्यापार मनोरंजन लाइफ स्टाइल गॅझेट्स करियर\nआषाढी एकादशीसाठी यंदा पायी दिंडी जाणार नाही - उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर निर्णय घोषित\nशाहूवाडी तालुक्यात घरगुती वादामुळे पतीने केला आरोग्यसेविका असलेल्या पत्नीचा खून\nनवभारत e चर्चा - आज संध्याकाळी ५ वाजता खासदार मनोज कोटक यांच्यासोबत गप्पा\nआंबेगाव तालुका कोविड-१९ चे हॉटस्पॉट\nसरकारी समित्यांची ३१ मे नंतर लॉकडाऊन न वाढवण्याची शिफारस\nनवी दिल्ली: केंद्रातील मोदी सरकारला सरकारी समित्यांनी ३१ मे नंतर केवळ कोरोनाचे हॉटस्पॉट वगळता देशातील अन्य भागांमध्ये ३१ मे नंतर लॉकडाऊन वाढवू नका, अशी शिफारस केली आहे. सरकारकडून कोरोनाच्या\nस्थलांतरित मजुरांच्या जेवणाची व्यवस्था करण्याचे आणि प्रवास भाडे न घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश\nसध्या देशात चर्चेत असलेल्या स्थलांतरित मजुरांच्या प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली. स्थलांतरित मजुरांना पुरवल्या जाणाऱ्या सुविधां���ध्ये प्रचंड गोंधळ असून, त्यांच्याकडून प्रवासाचे भाडे\nवस्तुस्थिती आधी समजुन घ्या, रुग्णालयांमधील प्रतिकूल परिणाम करणारे व्हिडिओ प्रसारित न करण्याचे मुंबई महापालिकेचे आवाहन\nमुंबई: कोरोनाबाधित रुग्णांवर यथायोग्य उपचार करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विविध रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका, वॉर्डबॉय अक्षरश: दिवस-रात्र एक करून रुग्णसेवा करीत आहेत, असे असताना मूळ\nकोरोनाच्या पार्श्वभुमीवर जीसबी गणेशोत्सव मंडळाचा यावर्षी गणेशोत्सव साजरा न करण्याचा निर्णय\nमुंबई: यावर्षीचा गणेशोत्सव २२ ऑगस्टपासून सुरु होणार आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभुमीवर मुंबईतील एका प्रमुख गणेशोत्सव मंडळाने यावर्षी गणेशोत्सवाच्या स्थगितीचा निर्णय घेतला आहे. जीएसबी गणेशोत्सव\nसीमाभागात कामे सुरु राहणार, चीनची दादागिरी सहन न करण्याचा भारताचा निर्धार\nलडाखमधल्या वेगवेगळया भागांमध्ये भारतीय आणि चिनी सैन्य तैनात झाले असून दीर्घकाळ ही संघर्षाची स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. सरकारमध्ये वरिष्ठ पातळीवर सीमा भागामध्ये सुरु असलेली विकास कामे\nपर्यावरणाला धक्का न लावता विकास व्हावा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांसोबतच्या बैठकीत व्यक्त केले मत\nमुंबई :विकासाबाबत नेहमी बोलले जाते पण पर्यावरणाचे संरक्षण करणे देखील आपले कर्तव्य आहे हे सांगताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पर्यावरणाला धक्का न लावता विकास व्हावा, असे स्पष्ट केले. महाराष्ट्रातील\nपोलिसांनी कारवाई न केल्याने नैराश्येतून रिक्षाचालकाची आत्महत्या\nशहरातील जनवाडी येथील जनता वसाहतीतील प्रकार पुणे : किरकोळ कारणावरुन बेदम मारहाण केल्याची तक्रार पोलिसांनी दाखल करुन घेतली. मात्र, काही कारवाई न केल्याने ते येता जाता त्यांना टोमणे मारत होते. तुझ्या\nमहाराष्ट्रातील इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील शिक्षकांवर उपासमारीची वेळ - न्याय न मिळाल्यास उपोषणाचा इशारा\nकल्याण : लॉकडाऊनमुळे सर्वच शाळा बंद असल्याने अनुदानीत शासनमान्य शाळेतील सर्व शिक्षकांचे पगार सुरू असतांना राज्यातील विनाअनुदानित इंग्रजी तसेच मराठी माध्यमाच्या शाळांच्या शिक्षकांवर\nनागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनास सहकार्य करावे : देविदास दरेकर\nभिमाशंकर : कोरोना व्हायरसच्या पाश्र्वभूमीवर कुरवंडी (ता. आंबेगाव) गावात असलेले एक जेष्ठ नागरिक यांचा अचानक मृत्यू झाल्याने गावामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाल्याने शिवसेना गटनेते देविदास दरेकर यांनी\nवेळेवर रुग्णवाहिका न मिळाल्यामुळे एकाचा मृत्यू\nपुणे : कंटेनमेंट झोनमध्ये लवकर रुग्णवाहिका मिळाली नसल्यामुळे , एका व्यक्तीला आपले प्राण गमवावे लागले आहेत.\nकोल्हापुरात परप्रांतीय मजुरांची गर्दी - घरी जाण्यासाठी होतेय धडपड, पर्याय न मिळालेल्यांची पायपीट सुरु\nकोल्हापूर: आम्हाला आमच्या गावाकडे पाठवा अशी मागणी करत आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास रणरणत्या उन्हात जिल्ह्याच्या तिन्ही औद्योगिक वसाहतींमधील शेकडो परप्रांतीय मजूर शिरोली येथील छत्रपती शिवाजी\nपतीने लग्नाच्या शुभेच्छा न दिल्याने पत्नीने संपवला जीवन प्रवास\nशाहदारा - पतीने लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या नाहीत म्हणून पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शाहदारा जिल्ह्यातील मानससोवर पार्क परिसरात घडली आहे. पतीने शुभेच्छा\nगणेश पेठ रस्त्यावरुन जाऊ न दिल्यामुळे सहायक पोलीस निरीक्षकाला धक्काबुक्की\nपुणे : कोरोनामुळे शहरातील विविध सीमा लोखंडी पत्रे लावून सील करण्यात आल्या आहेत. मात्र, तरीही पत्रा काढून रस्त्याने जाण्याचा प्रयत्न करणारयाला पोलिसांनी थांबविण्याचा प्रयत्न केला. त्याचा राग आल्यामुळे\nबिहारसाठी कोणतीही ट्रेन न सोडल्यानं पालघरमधील परप्रांतीय नाराज, हजारो कामगार रोडवर\nपालघर : पालघर जिल्ह्यातल्या बोईसर च्या तारापूर एमआयडीसी मध्ये काम करणारे हजारो कामगार लॉकडाऊन मुळे अडकले आहेत. सध्याच कामगारांना, मजुरांना त्यांच्या गावी पाठवण्यासाठी पालघर जिल्हा प्रशासनानं\nमृतदेहांचे व्हिडिओ प्रसारित न करण्याचे मुंबई महापालिकेचे आवाहन\nमुंबई :कोरोना या संसर्गजन्य रोगाचा सामना सध्या सगळे जग करीत आहे. बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात या आजाराच्या वैद्यकीय तपासणीची संख्या सर्वाधिक असून सर्वाधिक संसर्गदेखील बृहन्मुंबई महापालिका\nकोरोना गावांमध्ये पसरू न देणे हे आता आपल्यासमोरचे आव्हान - नरेंद्र मोदी\nलॉकडाऊनचा तिसरा टप्पा संपत आल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा ���ेली. करोनाच्या पार्श्वभुमीवर जाहीर करण्यात आलेल्या\nकांजूरमार्ग कर्वेनगरमध्ये रूग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू\nकांजूरमार्ग: कोरोनामूळे आरोग्य सेवेवर मोठा ताण पडला आहे यामुळे इतर आजार असणाऱ्या रुग्णांचे मोठे हाल होत आहेत. अशीच एक ह्दय पिळवटून टाकणारी घटना कांजूरमार्ग येथील कर्वेनगर इथे घडली आहे. वेळेवर\nसिगरेट न दिल्याने दुकानदाराची चारचाकी गाडी पेटवली\nसांगली : सांगली जिल्ह्यातील पाटगाव येथील एका किराणा माल दुकानदारावर परप्रांतिय कामगारांच्या जमावाने हल्ला केला. यावेळी दुकानाची तोडफोड करुन एक स्विफ्ट गाडी पेटवण्यात आली. हल्लेखोरांनी तीन\nविधानपरिषदेसाठी संधी न दिल्यामुळे, एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली नाराजी\nमुंबई : राज्यात मागच्या काही दिवसापासून चर्चेत असणाऱ्या विधान परिषदेच्या निवडुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आज आपले उमेदवार जाहीर केले. या यादीमध्ये गोपीचंद पडळकर, रणजितसिंह मोहिते-पाटील, प्रवीण दटके\nसर्वपक्षीय बैठकी दरम्यान राज ठाकरेंनी मांडले महत्वाचे मुद्दे, पण मास्क न घातल्याने ठरले टीकेचे धनी\nमुंबई: राज्यातील वाढत्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली होती..राज ठाकरे, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह १८\nकल्यााण डोंबिवलीमध्ये सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास आणि मास्क न लावल्यास दंड\nकल्याण : कल्याण डोंबिवली पालिका क्षेत्रात सार्वजनिक ठिकाणी थूकल्यास थुंकणाऱ्या व्यक्तिकडून २००० रुपये दंड आकारला जाणार आहे. दंड न भरल्यास फौजदारी करवाई करण्यात येईल, असे परिपत्रक पालिका\nडोनाल्ड ट्रम्प यांना मास्कचा विसर ; मास्क न बांधताच एरिझोनचा दौरा\nकोरोना व्हायरसमुळे सध्या फेस मास्क अत्यंत महत्वाचा आहे. फैलाव रोखण्यासाठी चेहर्‍याला मास्क बांधणे आवश्यक आहे. पण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कदाचित याचा विसर पडला असल्याचे दिसून\nकामगारांना स्वगृही न घेणे हे बेईमानीचेच लक्षण म्हणावे - शिवसेना\nमुंबई - सध्या श्रमिकांना कोणीच वाली उरलेला दिसत नाही. आज या हिंदी भाषिकांसाठी त्यांच्या राज्याचे दरवाजे बंद केले गेले आहेत. सीमेवरूनच परत जा, अशी अरेरावी त्या त्या राज्यांनी केली हे बेईमानीचेच\nट्रेनने घर��� जाण्याची संधी न मिळालेल्या परप्रांतीय कामगारांनी भिवंडीत घातला गोंधळ - प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी\nभिवंडी : लॉकडाऊनमुळे महाराष्ट्रात अडकून पडलेल्या परराज्यातील मजूर कामगारांना त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी विशेष श्रमिक ट्रेन सुरू करण्यात आली. एमएमआरडीए क्षेत्रातील पहिला प्रयत्न भिवंडी\nउरणमध्ये दारूची दुकाने न उघडल्याने नागरिकांची निराशा\nउरण: राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये दारु विक्रीला सशर्त परवानगी मिळाली आहे. त्यामुळे ४ मे पासून तिन्ही झोनमध्ये दारुची दुकाने उघडली जातील असे सांगण्यात आले . त्यामुळे उरणमध्ये सकाळपासूनच\nसोशल डिस्टन्सिंग पाळत कल्याणमध्ये तळीरामांच्या दारुच्या दुकानासमोर रांगा, दुकाने न उघडल्याने घोर निराशा\nकल्याण : कल्याणमधील तळीरामांची आज घोर निराशा झालेली पाहायला मिळाली. आजपासून वाईन शॉप उघडतील या आशेने अनेक तळीराम सकाळपासूनच वाईन शॉपबाहेर सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून रांगेत उभे होते. मात्र\nदारुची दुकाने न उघडल्याने पनवेलमधल्या तळीरामांची निराशा\nपनवेल : केंद्र सरकारने पुन्हा १७ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवला आहे. मात्र यावेळी काही सवलती देण्यात आल्याचे जाहीर केले . त्यामध्ये सगळ्यात महत्वाची सवलत म्हणजे देशातील दारूची दुकाने सुरू करण्यासाठी दिलेली\nरुग्णवाहिका न मिळाल्याने स्ट्रेचरवरुन घरी नेला गर्भवती महिलेचा मृतदेह\nश्रीनगर - जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग येथे गर्भवती महिलेच्या मृत्यूनंतर तिचे पार्थिव शरीर नेण्यासाठीही रुग्णावाहिका उपलब्ध झाली नाही. त्यामुळे पीडित कुटुंबीयांनी चक्क स्ट्रेचर ट्रॉलीवरुन या\nपुण्यात वाईन शॉप्स न उघडल्याने तळीराम हिरमुसले\nपुणे : राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये दारु विक्रीला सशर्त परवानगी मिळाली आहे. त्यामुळे आज ४ मे पासून तिन्ही झोनमध्ये दारुची दुकाने उघडली जातील असे सांगण्यात आले आहेत. त्यामुळे पुण्यात सकाळपासूनच\nभिवंडी पालिका कर्मचाऱ्यांच्या कर्जाच्या हप्त्यांची कपात न करण्यासाठी काँग्रेसचे मुख्यमंत्र्यांना साकडे\nभिवंडी: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहर महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांच्या ३ महिन्यांच्या कर्जाच्या हप्त्यांची रिझर्व्हबँक ऑफ इंडियाच्या निर्देशानुसार पगारातून कपात करू नये, अशी मागणी ठाणे\nभिवंडीहून गोरखपूरला ��ाणाऱ्या श्रमिक ट्रेनचे बुकिंग फुल ; इतर शहरातील मजुरांनी भिवंडीत न येण्याचे पोलिसांचे आवाहन\nभिवंडी: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या देशभर लॉकडाऊन आहे. मात्र यामुळे यंत्रमाग कामगारांसह रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे रखरखत्या उन्हात अनेक कामगारांनी\nश्रीवर्धनमध्ये पैसे चोरण्यासाठी ‘त्यांनी’ धुंडाळले आख्खे घर, पण पैसे न मिळाल्याने बॅग घेऊन चोर झाले फरार\nश्रीवर्धन: दोन वर्षांपूर्वी श्रीवर्धन शहरात घरफोड्यांचे प्रमाण अतिशय मोठ्या प्रमाणात वाढले होते. एका रात्रीमध्ये आठ ते दहा घरे फोडली जात होती. मात्र हेचोर केवळ बंद असलेली घरे फोडत असत.त्यानंतर\nवेळेवर रुग्णवाहिका न मिळाल्याने मेळघाटात बालकाचा मृत्यू\nआरोग्य केंद्रातून दुसर्‍या रुग्णालयात उपचार करण्यास नेण्यासाठी वेळेवर रुग्णवाहिका न मिळाल्याने एका अडीच वर्षीय बालकाला जीव गमवावा लागला आहे. ही घटना मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील\nजिल्हाधिकारी कार्यालयात होणार ध्वजारोहण, जिल्ह्यात इतर ठिकाणी ध्वजारोहण न करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश\nवाडा - महाराष्ट्र दिनानिमित्त जिल्हास्तरीय मुख्य ध्वजारोहण १ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात होणार असून कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता खबरदारीचा उपाय म्हणून\nसदैव अपने पाठको के साथ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/maharashtra/coronavirus26-more-found-coroanvirus-positive-in-maharashtra-state-tally-jumps-to-661-117517.html", "date_download": "2020-05-29T12:43:07Z", "digest": "sha1:WKDEKSWJBHY4XDVF2XGCHUKSYFEP2TVJ", "length": 30994, "nlines": 227, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "Coronavirus: महाराष्ट्रात आणखी कोरोना व्हायरसचे 26 नवे रुग्ण आढळल्याने आकडा 661 वर पोहचला | 📰 LatestLY मराठी", "raw_content": "\nछत्तीसगढचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले दु:ख ; 29 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nशुक्रवार, मे 29, 2020\nछत्तीसगढचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले दु:ख ; 29 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nBe Positive: कोकणातील आंबा उत्पादकांनी Coronavirus संकटात शोधली संधी; तोडली दलालांची साखळी\nठाण्यातील भाजप चे नगरसेवक विलास कांबळे यांचा मृत्यू; हॉटेलमध्ये आढळला मृतदेह\nअक्ष�� बोऱ्हाडे मारहाण प्रकरणी विघ्नहर सहकारी साखर कारखाना अध्यक्ष सत्यशील शेरकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल\nपुणे: सहकारनगर पोलीस स्टेशन मधील कर्मचाऱ्याने COVID19 वर यशस्वी मात केल्याबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले अभिनंदन\nमुंबई: दीड महिन्याच्या बाळाची कोरोना विरुद्ध लढाई यशस्वी; ब्रेन हॅमरेज वर सुद्धा केली मात\nIND vs AUS 2020-21: क्रिकेट ऑस्ट्रेलियाने भारत दौर्‍याचे जाहीर केलेले वेळापत्रक अंतिम नाही, BCCI ने दिले महत्वाचे संकेत\n'त्या' वादग्रस्त व्हिडिओबाबत ISKON ने दाखल केली तक्रार; Shemaroo ने माफी मागत तोडले सुरलीन कौर व बलराज स्याल यांच्यासोबतचे व्यावसायिक संबंध\nShivrajyabhishek Sohala 2020: रायगडावर यंदाही शिवराज्याभिषेक सोहळा होणारच, शिवभक्तांसाठी लाईव्ह प्रक्षेपण करणार- छत्रपती संभाजी राजे\nसलमान खान कडून मुंबई पोलिसांसाठी FRSH Sanitisers दान; लाखभर बॉटल्सचं वाटप\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nठाण्यातील भाजप चे नगरसेवक विलास कांबळे यांचा मृत्यू; हॉटेलमध्ये आढळला मृतदेह\nपुणे: सहकारनगर पोलीस स्टेशन मधील कर्मचाऱ्याने COVID19 वर यशस्वी मात केल्याबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले अभिनंदन\nमुंबई: दीड महिन्याच्या बाळाची कोरोना विरुद्ध लढाई यशस्वी; ब्रेन हॅमरेज वर सुद्धा केली मात\nShivrajyabhishek Sohala 2020: रायगडावर यंदाही शिवराज्याभिषेक सोहळा होणारच, शिवभक्तांसाठी लाईव्ह प्रक्षेपण करणार- छत्रपती संभाजी राजे\nछत्तीसगढचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले दु:ख ; 29 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nछत्तीसगढ राज्याचे माजी मुख्यमंत्री अजीत जोगी यांचे निधन; 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास\nCoronavirus: गोव्यात लॉकडाऊन आणखी 15 दिवस वाढवण्यासह काही नियम शिथील करण्याची अमित शहा यांच्याकडे मागणी- मुख्यमंत्री प्रमोद सावंत\nMonsoon 2020: महाराष्ट्रात जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून दाखल होण्याचा अंदाज; 1 जून पर्यंत केरळमध्ये धडकणार\nBob Weighton, जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचं वयाच्या 112 व्या वर्षी निधन\nNASA चं ऐतिहासिक SpaceX रॉकेट लॉन्चिग खराब वातावरणामुळे रद्द; 30 मे दिवशी पुन्हा केले जाणार प्रयत्न\nभारत-चीन संबंधावर डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विट; म्हणाले दोन्ही देशांमध्ये अमेरिका मध्यस्थी करण्यास तयार\nCoronavirus in US: कोरोना व्हायरसमुळे 1 लाखाहून अधिक मृत्यू झालेला अमेरिका ठरला पहिला देश; जाणून घ्या संक्रमित रुग्णांची आकडेवारी\niQOO 3 स्मार्टफोनवर ग्राहकांना मिळणार 3 रुपयांची सूट, जाणून घ्या फिचर्ससह नवी किंमत\nगुगल पे 'Nearby Spot' फिचर आता भारतातील 35 शहरांमध्ये उपलब्ध; जवळची अत्यावश्यक सेवांची दुकाने दाखवून करणार युजर्सची मदत\n घरातून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना Google देणार 75 हजाराचा भत्ता; Work From Home करताना लॅपटॉप, फर्निचर विकत घेण्यासाठी मदत\nMitron App: आता TikTok ला विसरा, व्हिडिओ बनवण्यासाठी सादर आहे भारतीय 'मित्रों अ‍ॅप'; जाणून घ्या याच्या वापरासाठी Step-by-Step Guide (Video)\nOla Electric भारतात पुढच्या वर्षात लॉन्च करणार इलेक्ट्रिक टू-व्हिलर\nCoronavirus Effect: लॉकडाउन मुळे मारुति सुझुकी ला मोठा तोटा; एप्रिल महिन्यात एकाही गाडीची विक्री नाही\nबीएमडब्ल्यू इंडियाचे सीईओ रुद्रतेज सिंह यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; वयाच्या 46 वर्षी घेतला अखेरचा श्वास\nCoronavirus: लक्झरी वाहन निर्माता कंपनी Mercedes-Benz चा मोठा निर्णय; पुण्यात 1,500 बेड्सचे रुग्णालय बांधण्याची घोषणा\nIND vs AUS 2020-21: क्रिकेट ऑस्ट्रेलियाने भारत दौर्‍याचे जाहीर केलेले वेळापत्रक अंतिम नाही, BCCI ने दिले महत्वाचे संकेत\nवर्ल्ड कप 2011 फायनलमध्ये टॉसवरून झाला मोठा वाद, एमएस धोनीने दुसऱ्यांदा करण्याच्या मागणीचा कुमार संगकाराने सांगितला किस्सा\nकोरोना व्हायरस जगभरात पसरविण्यामागची चीनची मूळ योजना हरभजन सिंह याने केली उघकीस, ट्विटवरून लगावली फटकार\nICC ला पात्र लिहून क्रिकेट ऑस्ट्रेलियाने 2021 टी-20 वर्ल्ड कप आयोजित करण्याची केली विनंती, यामागील तर्क जाणून घ्या\n'त्या' वादग्रस्त व्हिडिओबाबत ISKON ने दाखल केली तक्रार; Shemaroo ने माफी मागत तोडले सुरलीन कौर व बलराज स्याल यांच्यासोबतचे व्यावसायिक संबंध\nDabangg Animated Version: लवकरच प्रदर्शित होणार सलमान खानच्या ‘दबंग’चे अ‍ॅनिमेटेड व्हर्जन; 'चुलबुल पांडे' दिसणार नव्या अवतारात\nAmitabh Bachchan Helps Migrants: सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या वतीने मजुरांना मूळगावी नेणाऱ्या 10 बस हाजी अली येथून उत्तर प्रदेश साठी रवाना (See Photos)\nनवाजुद्दीन सिद्दीकी ची पत्नी आलिया हिने घटस्फोटासह पोटगी म्हणून 30 कोटी रुपये आणि 4BHK फ्लॅटची केली मागणी\nराशीभविष्य 29 मे 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nVeer Savarkar Jayanti 2020 Wishes: विनायक दामोदर सावरकर यांच्या 137 व्या जयंती निमित्त Messages, HD Images, Wallpapers शेअर करून द्या विनम्र आदरांजली\nराशीभविष्य 28 मे 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nVeer Savarkar Jayanti 2020 Quotes: वीर सावरकर यांचे देशप्रेम, एकात्मता ते जीवनाकडे सकारत्मक बघायला शिकणारे क्रांतिकारक विचार\nFact Check: कार हिटमुळे हँड सॅनिटायझरचा स्फोट होतो गाडीमध्ये सॅनिटायझर ठेवणे कितीपत सुरक्षित गाडीमध्ये सॅनिटायझर ठेवणे कितीपत सुरक्षित\nManjeshwar Brothers: रुपेरी वाळूत ते आकाशी झेप घे रे पाखरा सह 'ही' गाणी गात नेटकऱ्यांना थक्क केलेल्या मंजेश्वर ब्रदर्स या चिमुकल्यांविषयी जाणून घ्या (Watch Video)\n: मुंबई शहरातही टोळधाड दाखल जुहू, विक्रोळीसह अनेक ठिकाणी टोळ दिसल्याचा दावा; फोटो सोशल मीडियावर व्हायरल\n' जाणून घ्या व्हायरल व्हिडिओ मागील सत्य\nभारत: कोरोना व्हायरस लाईव्ह मॅप\nउपचार सुरु असलेले एकूण रुग्ण\nCoronavirus: महाराष्ट्रात आणखी कोरोना व्हायरसचे 26 नवे रुग्ण आढळल्याने आकडा 661 वर पोहचला\nमहाराष्ट्रासह देशभरात कोरोना व्हायरसचा दिवसेंदिवस प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांच्या आकड्यामध्ये वाढ होत असून ही एक गंभीर बाब आहे. तसेच राज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्वभुमीवर लॉकडाउनचे आदेश दिले आहेत. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडण्यास परवानगी नाही. मात्र नागरिकांसाठी अत्यावश्यक सेवासुविधा सुरु ठेवण्यात आल्या आहेत. तर दुसऱ्या बाजूला कोरोनाबाधितांवर उपचार डॉक्टर्स, नर्स आणि अत्यावश्यक सेवासुविधा पुरवणारे कर्मचारी दिवसरात्र काम करत आहेत. तसेच रस्त्यांवर पोलीस गस्त घालून नागरिकांना घरी थांबण्याचे आवाहन करत आहेत. तरीही कोरोनाबाधितांच्या आकड्यात वाढ होत असून महाराष्ट्रात कोरोनाचे नवे 26 रुग्ण आढळून आल्याने आकडा 661 वर पोहचल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.\nशनिवारी मुंबईत कोरोनाचे नवे 52 रुग्ण आढळून आले होते. याच पार्श्वभुमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकांना वारंवार स्वत:ची काळजी घेण्यासोबत घराबाहेर पडू नका असे आवाहन करण्यात आले आहे. त्याचसोबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यात मुबलक मास्क आणि व्हेंटिलेटर्सची सोय असल्याची माहिती दिली आहे. देशभरातील कोरोना व्हायरसची संख्या पाहता महाराष्ट्रात ती सर्वाधिक आहे. मात्र आता कोरोना व्हायरसच्या रुग्णांचा संख्येत वाढ झाली आहे.(डोंबिवली मधील शास्त्रीन���र रुग्णालयातून Quranatine केलेल्या रुग्णाचे पलायन)\nकोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सरकार सतत जनजागृती करूनही नागरिकांच्या हलगर्जीपणामुळे राज्यात रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. देशात संचारबंदी असूनही अनेक ठिकाणी लोक खरेदी किंवा इतर कारणांमुळे घराबाहेर पडत आहेत. प्रशासनाकडून कडक कायदे करूनही लोकांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवणे कठीण झाले आहे. पण आता लॉकडाउन अजून वाढवायचा की नाही ते नागरिकांच्या हातात असल्याचे उद्धव ठाकरे यांनी शनिवारी म्हटले आहे.\nCoronavirus Coronavirus Update COVID-19 Health Department Maharashtra आरोग्य विभाग कोरोना व्हायरस कोरोना व्हायरस अपडेट कोविड-19 महाराष्ट्र\nछत्तीसगढचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले दु:ख ; 29 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nBe Positive: कोकणातील आंबा उत्पादकांनी Coronavirus संकटात शोधली संधी; तोडली दलालांची साखळी\nपुणे: सहकारनगर पोलीस स्टेशन मधील कर्मचाऱ्याने COVID19 वर यशस्वी मात केल्याबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले अभिनंदन\nमुंबई: दीड महिन्याच्या बाळाची कोरोना विरुद्ध लढाई यशस्वी; ब्रेन हॅमरेज वर सुद्धा केली मात\nसलमान खान कडून मुंबई पोलिसांसाठी FRSH Sanitisers दान; लाखभर बॉटल्सचं वाटप\nCoronavirus: जनशक्तीच्या जोरावर करोना व्हायरस संकटावर मात करु - उपमुख्यमंत्री अजित पवार\nFact Check: कार हिटमुळे हँड सॅनिटायझरचा स्फोट होतो गाडीमध्ये सॅनिटायझर ठेवणे कितीपत सुरक्षित गाडीमध्ये सॅनिटायझर ठेवणे कितीपत सुरक्षित\n10th and 12th Board Exam Results 2020 Dates: 10 वी, 12 वी बोर्ड परिक्षेचा रिझल्ट विद्यार्थ्यांना mahresult.nic.in वर पाहता येणार, जूनच्या पहिल्या आठवड्यात निकाल लागण्याची शक्यता\nLocust Attack In Maharashtra: महाराष्ट्र राज्यात 50% टोळधाडीचा नाश – कृषीमंत्री दादा भुसे यांची माहिती\nCoronavirus In Maharashtra: महाराष्ट्रातील तुम्ही राहत असणाऱ्या जिल्ह्यात कोरोनाचे किती रुग्ण आहेत जाणून घ्या; राज्यातील कोरोनाबाधितांची जिल्ह्यानिहाय आकडेवारी\nऔरंगाबाद: साई रंगदाळ या 7वी मध्ये शिकणार्‍या विद्यार्थ्याने कोव्हिड योद्धांच्या मदतीसाठी बनवला रोबोट; औषधं, अन्न पोहचवण्यासाठी करणार मदत\nमहाराष्ट्र पोलिस खात्यामध्ये एकूण 2211 पोलिस कर्मचारी COVID 19 च्या विळख्यात; 24 तासांत 116 जणांना कोरोनाची बाधा\nकोविड-19 च्या वाढत्या संसर्गामुळे गरोदर महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनी गरजेशिवाय रेल्वे प्रवास टाळावा; रेल्वे मंत्रालयाचे आवाहन\nछत्तीसगढचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले दु:ख ; 29 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nBe Positive: कोकणातील आंबा उत्पादकांनी Coronavirus संकटात शोधली संधी; तोडली दलालांची साखळी\nठाण्यातील भाजप चे नगरसेवक विलास कांबळे यांचा मृत्यू; हॉटेलमध्ये आढळला मृतदेह\nअक्षय बोऱ्हाडे मारहाण प्रकरणी विघ्नहर सहकारी साखर कारखाना अध्यक्ष सत्यशील शेरकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल\nपुणे: सहकारनगर पोलीस स्टेशन मधील कर्मचाऱ्याने COVID19 वर यशस्वी मात केल्याबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले अभिनंदन\nमुंबई: दीड महिन्याच्या बाळाची कोरोना विरुद्ध लढाई यशस्वी; ब्रेन हॅमरेज वर सुद्धा केली मात\nLockdown 4 मध्ये आंतरराज्यीय प्रवास करण्यासाठी E-Pass मिळणार; serviceonline.gov.in/epass/ वर पहा कसा कराल अर्ज\nहापूस आंबा कसा ओळखला नैसर्गिकरित्या पिकलेले आणि कृत्रिमरित्या पिकवलेल्या आंब्यातील नेमका फरक काय नैसर्गिकरित्या पिकलेले आणि कृत्रिमरित्या पिकवलेल्या आंब्यातील नेमका फरक काय आंबे विकत घेताना पारखून पाहा ‘या’ गोष्टी\nपरदेशात अडकलेल्या महाराष्ट्रीय लोकांना मायदेशी सुखरूप आणण्यासाठी ठाकरे सरकारचा मदतीचा हात; ‘इथे’ ऑनलाईन माहिती देण्याचंं आवाहन\nप्लाझ्मा थेरपी म्हणजे नेमकं काय यामुळे COVID-19 रुग्णांना फायदा होईल यामुळे COVID-19 रुग्णांना फायदा होईल जाणून घ्या प्लाझ्मा थेरपीचे फायदे, इतिहास, उपचारपद्धती याबद्दल सविस्तर माहिती\nठाण्यातील भाजप चे नगरसेवक विलास कांबळे यांचा मृत्यू; हॉटेलमध्ये आढळला मृतदेह\nअक्षय बोऱ्हाडे मारहाण प्रकरणी विघ्नहर सहकारी साखर कारखाना अध्यक्ष सत्यशील शेरकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल\nपुणे: सहकारनगर पोलीस स्टेशन मधील कर्मचाऱ्याने COVID19 वर यशस्वी मात केल्याबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले अभिनंदन\nमुंबई: दीड महिन्याच्या बाळाची कोरोना विरुद्ध लढाई यशस्वी; ब्रेन हॅमरेज वर सुद्धा केली मात", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/nashik-north-maharashtra-news/nashik/power-show-ahead-of-pms-meeting/articleshow/71128769.cms", "date_download": "2020-05-29T14:53:31Z", "digest": "sha1:AOX42WF2QEG2FPI7WLIZNFKSAEGYAE4Y", "length": 10534, "nlines": 99, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nपंतप्रधानांच्या सभेअगोदर पवारांचा ‘पॉवर शो’\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस १८ सप्टेंबरला, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा १९ सप्टेंबर रोजी रोड शो आहे. मात्र, तत्पूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार सोमवारी १६ सप्टेंबर रोजी नाशिक जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत.\nपंतप्रधानांच्या सभेअगोदर पवारांचा ‘पॉवर शो’\nम. टा. खास प्रतिनिधी, नाशिक\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस १८ सप्टेंबरला, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा १९ सप्टेंबर रोजी रोड शो आहे. मात्र, तत्पूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार सोमवारी १६ सप्टेंबर रोजी नाशिक जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची विधानसभा मतदारसंघनिहाय बैठक होणार आहे. त्यामुळे भाजपच्या आधी राष्ट्रवादी जिल्ह्यात शक्तिप्रदर्शन करण्याच्या मूडमध्ये आहे.\nमाजी खासदार समीर भुजबळ यांनी या दौऱ्याची माहिती दिली. दौऱ्यात शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी भवन येथे विधानसभा मतदारसंघनिहाय कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या बैठकी होणार आहेत. बागलाण मतदारसंघात दुपारी १२ वाजता, कळवण-सुरगाणा १२.३० वाजता, येवला-लासलगाव मतदारसंघात १ वाजता, नांदगाव १.३० वाजता, निफाड २.३० वाजता, दिंडोरी-पेठ ३ वाजता, देवळालीत ३.३० वाजता, नाशिक पूर्वमध्ये ४ वाजता, नाशिक पश्चिम ४.३० वाजता, मालेगाव मध्य सायंकाळी ५, मालेगाव बाह्य ५.१५ वाजता, चांदवड-देवळा ५.३०, सिन्नर ५.४५, नाशिक मध्य ६, तर इगतपुरी-त्र्यंबकेश्वर मतदारसंघात ६.१५ वाजता बैठक होईल, अशी माहिती समीर भुजबळ यांनी दिली.\nराष्ट्रवादी काँग्रेसला राज्यात सर्वत्र गळती लागल्यानंतर पवारांच्या उपस्थितीत होणाऱ्या या बैठकींकडे सर्वच राजकीय पक्षांच्या नजरा असणार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसनेही यातून शक्तिप्रदर्शनाच्या हालचाली सुरू केल्या आहेत. गळतीनंतर प्रथमच पवार नाशिकमध्ये येत आहेत.\nअडचणीच्या काळात याअगोदर शरद पवार यांना नाशिक जिल्ह्याने साथ दिली. त्यामुळे पवार यांची पुन्हा जिल्ह्यावर मदार असेल. राज्यात सर्वत्र गळती असताना जिल्ह्यातून एकदोन नेते सोडल्यास एकाही मोठ्या नेत्याने पक्ष सोडलेला नाही. त्यामुळे पवार या बैठकींमधून कार्यकर्त्यांना काय संदेश देतात व मोदी व फडणवीस यांच्यावर काय टीका करतात याकडे लक्ष लागले आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nनाशिक शहरात करोनाचा आठवा बळी; जिल्ह्यात आतापर्यंत ५७ मृ...\nरिपोर्ट निगेटिव्ह येऊनही मालेगावात पोलिसाचा मृत्यू...\n मग ई-पाससाठी येथे संपर्क साधा\nआमदार सरोज आहिरे‘सेल्फ क्वारंटाइन’...\nसार्वजनिक वाचनालयाची २२ ला सभामहत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंतप्रधान काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद Prime Minister national president of ncp sharad pawar Chief Minister Devendra Fadnavis\nस्थलांतरितांसाठी धावली ठाण्याहून रेल्वे\nकरोनामुळे अर्थव्यवस्थेचे मुख्य चाक चिखलात; मंदीने दरवाजा ठोठावला\nप्रसिद्ध गीतकार योगेश गौर यांचं वयाच्या ७७ व्या वर्षी निधन\n करोनाचे संकट नष्ट करण्यासाठी मंदिरात दिला नरबळी\nविद्या बालननं केली 'नटखट' या शॉर्ट फिल्मची निर्मिती\nडोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटला ट्विटरचा पुन्हा आक्षेप\nचार वर्षात तयार झाला 'हा' चित्रपट; ५ जूनला होणार प्रदर्शित", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.newsmarathi24.com/?p=14231", "date_download": "2020-05-29T14:40:52Z", "digest": "sha1:VN4HVHZTMRZL6W5ZNLGCGDOMVJFWSCBJ", "length": 8544, "nlines": 127, "source_domain": "www.newsmarathi24.com", "title": "आर – वन हेल्थ कार्डची २५ हजार नोंदणी | News Marathi 24", "raw_content": "\nHome सामाजिक आर – वन हेल्थ कार्डची २५ हजार नोंदणी\nआर – वन हेल्थ कार्डची २५ हजार नोंदणी\nकोल्हापूर: समर क्राऊन परिवाराचा आर वन हेल्थ कार्ड हा प्रकल्प आहे. या हेल्थ कार्डची जाहीर नोंदणी सुरु होण्यापूर्वीच दोन हजारहून अधिक लोकांनी प्राथमिक नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली आहे. पहिल्या टप्यात कोल्हापूर जिल्ह्यातील बारा तालुक्यातील किमान दीडशे गावातील पंचवीस हजार कुटुंबियांच्या नोंदणीसाठी यंत्रणा सुसज्ज झाली आहे.अशी माहिती संस्थेचे धीरज रुकडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.\nया आर-वन हेल्थ कार्ड प्रभावीपणे समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचण्यासाठी मराठी हिंदी अथवा संमिश्र हिंग्लिश भाषेतील घोषवाक्य स्पर्धाही आयोजित करण्यात आली आहे. यात सहभागी होणाऱ्यांनी आपली घोषवाक्ये बंद पाकिटातून समर क्राऊन सर्व्हिसेस तिसरा मजला मातोश्री प्लाझा व्हिनस कॉर्नर कोल्हापूर येथे आणून द्यावे अथवा WP 7720906789 या क्रमांकावर पाठवावीत असे ही यावेळी सांगण्यात आले.\nPrevious articleराधानगरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे दोन महिलांचा जीव वाचला, राधानगरी पोलिस व पडळी ग्रामस्थांचे सर्व स्तरातून कौतुक\nNext articleभुदरगड तालुक्याची वरदायनी “रांगणा एक्सप्रेस”\nयंदाचा पायी पालखी सोहळा रद्द …\nलघु, मध्यम उद्योगांना थेट आर्थिक सहाय्य देण्याची मागणी – आमदार चंद्रकांत जाधव\n1 लाख होमिओपॅथिक औषध बाटल्या आणि 10 हजार सॅनिटायझर स्प्रे बॉटल्स वाटप करणार- आमदार ऋतुराज पाटील\nअंगणवाडी सेविका व मदतनीस यांना सनकिट चे वाटप\nवादळी पावसामुळे टोप च्या पेट्रोल पंपाचे मशीन उखडले ; शिये येथील शाळेचे ही नुकसान ...\n‘बीएलए’ या पाकिस्तानातील संघटनेला ‘दहशतवादी’ म्हणून केलं घोषित\nकोल्हापूर दक्षिण मतदार संघातील उमदेवारांनी मतदानाचा हक्क बजावला \nकाँग्रेसकडून महाराष्ट्रात शत्रुघन सिन्हा यांची तोफ धडाडणार\nगांधीनगरमधील मारुतीनगर रेल्वे ट्रॅकवर मायलेकाची आत्महत्या\nमहेंद्र सिंह धोनी 2 महिन्यांसाठी क्रिकेट विश्वातून घेणार विश्रांती\nआमचं आम्ही बघू, मोदींना आम्ही विचारतो का, तुम्ही पत्नीला का सोडलं\nछत्रपती उदयनराजे भाजपच्या वाटेवर \nबड्याचीवाडी उपसरपंच पदी सुनीता दळवी बिनविरोध…\nसांगली-कोल्हापूर महापुरा बाबत जबाबदार जबाबदार मंत्री ,प्रशासकीय अधिकारी, संस्थांवर सदोष मनुष्यवधाचा...\nआजरा साखर संचालकांवर फौजदारी गुन्हा दाखल करा – मनसेचे साखर संचालकांना...\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्राची नियमावली…\nआता हिंदुस्थान आणि चीन हे देश तेलखरेदीसाठी बायर्स ब्लॉकच्या तयारीत\nबामणे (ता.भुदरगड) येथे नराधम पित्याने अकरा वर्षाच्या मुलीला ठार मारले \nअसा बॉम्ब फोडेन की, महाडिकांना प्रचार थांबवावा लागेल – महसूलमंत्री चंद्रकांतदादा...\nबालिंगा पुलास भेग नव्हे तर प्रसरण गॅप ; निवासी उपजिल्हाधिकारी संजय...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/lifestyle-news/relationships/gatti-jamalai-ray/articleshow/70271397.cms", "date_download": "2020-05-29T14:04:55Z", "digest": "sha1:5MSVGZ6KK7OKZBNKWBT2RSLYDWEZU3BZ", "length": 10736, "nlines": 93, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "WhatsApp: ग��्टी जमली रे - gatti jamalai ray\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nवयाची चाळीशी उलटली होती. संसारात रमलो होतो. आता शाळा-कॉलेजचे दिवस खूपच मागे पडले होते. त्या दिवसांच्या आठवणी मनात रूंजी घालायच्या. पण ते क्षण आठवणींच्या राज्यापुरतेच मर्यादीत होते.\nवयाची चाळीशी उलटली होती. संसारात रमलो होतो. आता शाळा-कॉलेजचे दिवस खूपच मागे पडले होते. त्या दिवसांच्या आठवणी मनात रूंजी घालायच्या. पण ते क्षण आठवणींच्या राज्यापुरतेच मर्यादीत होते. त्यामुळे आपल्याला ते दिवस थोड्या-फार फरकाने का होईना परत अनुभवायला मिळतील, हा विचार मनात कधी आलाच नव्हता. आम्ही अंधेरी येथील विद्या विकास मंडळ विद्यालयाच्या १९८५ बॅचचे विद्यार्थी. काही वर्षांपूर्वी काही वर्गमित्र-मैत्रिणी एकत्र भेटलो होतो. कालांतराने व्हॉट्सअॅपचा वापर बऱ्यापैकी सुरू झाल्यावर २०१३ साली अंजली बोलेने मुला-मुलींचा एकत्र व्हॉट्सअॅप ग्रुप बनवला.\nपहिल्या दिवशी ग्रुपमध्ये अंजू, रमेश राऊत, दीपा भानुशे, विलास मुकादम, स्वाती, हेमंत, भावना मतकरी, दिलीप, संतोष, श्रीपाद आणि अमोल अॅड झाले. नंतर इतर मित्र-मैत्रिणींचा शोध घ्यायला सुरुवात केली. कोणी फेसबुकवर सापडतंय का, कोणाचे आधीचे घर आठवत असेल तर तिथे जाऊन भेटायचं अशा वेगवेगळ्या पद्धतीने शोध मोहीम सुरू होती. असे बरेच जण भेटत गेले आणि ग्रुप वाढत गेला. खरंच ते शाळेतील दिवस परत आल्यासारखे वाटले. चेष्टा मस्करी सुरू झाली. ज्या वयात अहो, काका-काकू अशी हाक ऐकावी लागते, त्या वयात तुम्ही मुलं आणि मुली असे संबोधल्यामुळे पुन्हा तरुण झाल्यासारखं वाटलं. काही जणांबद्दल शाळेत असताना फारसं माहीत नव्हतं, पण ग्रुपमध्ये अॅड झाल्यावर अल्पावधीत त्यांच्याशी गट्टी झाली. वर्षातून दोनदा आम्ही भेटू लागलो. शाळेतही आम्ही दोनदा स्नेहसंमेलनं केली. शाळेच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमालाही आमची बॅच आघाडीवर होती. शाळेला मदतीच्या आवाहनालाही बऱ्याच जणांनी प्रतिसाद दिला.\nव्हॉट्सअॅप ग्रुपने एकत्र आल्यामुळे सगळ्यांच्याच विविध गुणांना उजळा मिळाला. शुभेच्छा पत्र तयार करणं, कविता लिहिणं, अशी कामं वाटून देण्यात आली. सगळ्यांचे वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस, आमच्या मुलांचे वाढदिवस हे ग्रुप सदस्यांनी बनवलेल्या सुंदर डीपींनी, कवितांनी, गाणी गाऊन आणि सगळ्यांच्या शुभेच्छांनी जोरदार साजरे होऊ लागले. सुख-दु:ख वाटली गेली. विचारांची देवाणघेवाण झाली. काहींचे वाद पण झाले, पण ज्यांना या जिव्हाळ्याची ओढ लागली ते एकत्र राहिले. आता वर्षातून एकदा तरी पिकनिक ठेवतो. एरवी काही जणांना जेव्हा जमेल तेव्हा अधूनमधून भेटतात. मागच्या वर्षी ग्रुपला पाच वर्षं झाल्याच्या निमित्ताने एक व्हिडीओ बनवून ते सर्वांना फॉरवर्ड करण्यात आले. बॅचमधील बरेच जण भेटले, पण अजूनही काही भेटायचे बाकी आहेत. त्यांचा शोध सुरु आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमुलांमधील या ५ गोष्टी मुलींना खूप आवडतात. करा मुलींना अ...\nनवऱ्यासोबत वेगळे राहण्याची तयारी; पण......\nहा सिंड्रोम असलेला बरा\nत्यांच्या कष्टाचे ‘मोल’ जपतो\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nशाळा व्हॉट्सअॅप कॉलेज WhatsApp school College\nस्थलांतरितांसाठी धावली ठाण्याहून रेल्वे\nकरोनाचा धक्का; काल १२ तर आज १५ हजार जणांना काढून टाकले\nया १३ शहरांनी संपूर्ण देशाची चिंता वाढवली\nसकाळी रिकाम्या पोटी पाण्यासह कच्चे लसूण खा, या गंभीर आजारांचा धोका होईल कमी\nFAKE ALERT: वाराणासीमध्ये मशीद आणि शाळेतील मुलांची हत्या पोलीस करीत नाही, खोटा दावा व्हायरल\n'या' घटनेनंतर जवाहरलाल नेहरू रायबरेलीशी जोडले गेले; वाचा\nअंतिम सत्र परीक्षा: मुख्यमंत्री करणार कुलगुरुंशी चर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/vidhan-sabha-election-2019", "date_download": "2020-05-29T13:33:35Z", "digest": "sha1:5TB3NLJHAPDY5UCNN3VBKICDQCJRWWR2", "length": 5690, "nlines": 88, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nशिवसेनेला उपमुख्यमंत्री, १३ मंत्रिपदे; भाजपची 'ऑफर'\nअभिजीत बिचुकलेंपेक्षा त्यांच्या पत्नीला १०० मतं जास्त\nकल्याणः मनसेने खाते उघडले; राजू पाटील विजयी\nमहाराष्ट्राचा कौल भाजप-शिवसेना महायुतीला\nमहाराष्ट्राचा कौल भाजप-शिवसेना महायुतीला\nधीरज आणि अमित देशमुख यांचा दणदणीत विजय\nधीरज आणि अमित देशमुख यांचा दणदणीत विजय\nकल्याणः मनसेने खाते उघडले; राजू पाटील विजयी\nमुंबई: वरळीतून अभिजित बिचुकलेंना १५० मतं\nमुंबई: वरळीतून अभिजित बिचुकलेंना १५० मतं\nLive: महाराष्ट्रात ६०.४६ टक्के मतदान\nएक्झिट पोल: शिवसेनेला सर्वाधिक फायदा; आघाडीला फटका\nएक्झिट पोल: शिवसेनेला सर्वाधिक फायदा; आघाडीला फटका\nसुरेश धस, धोंडेविरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल\nसुरेश धस, धोंडेविरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल\nपरळीतील सभेनंतर पंकजा मुंडे यांना भोवळ\nपरळीतील सभेनंतर पंकजा मुंडे यांना भोवळ\nमुंबईतील मुस्लिम निवडणुकीबाबत निरुत्साही\nप्रत्येकाने स्वत:साठी मतदान करायला हवेः भारत गणेशपुरे\nसमोर पैलवान नाहीत तर मोदी-शहा प्रचारात कसे\nधाकट्या मुलाबद्दल उद्धव म्हणाले, तो जंगलात रमणारा माणूस\nधाकट्या मुलाबद्दल उद्धव म्हणाले, तो जंगलात रमणारा माणूस\nडायघरमधून सहा किलो गांजा जप्त\nआपट्याच्या पानातून मतदार जागृतीचा संदेश\nशिवसेनेला १४४ जागा मिळाल्या नाहीत तर युती तुटेल: रावते\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://mediawatch.info/%E0%A4%A8%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A4-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BF/", "date_download": "2020-05-29T13:23:23Z", "digest": "sha1:ORKI5S7RO7YQP7DWVPQ3332NLH6LJJM5", "length": 20365, "nlines": 107, "source_domain": "mediawatch.info", "title": "नष्ट होत चाललेले परिस्थितिकीय परीघ - Media Watch", "raw_content": "\nHome featured नष्ट होत चाललेले परिस्थितिकीय परीघ\nनष्ट होत चाललेले परिस्थितिकीय परीघ\nआमाझिरीया हे मध्यप्रदेशातल्या सिवनी जिल्ह्यातील एक छोटसं गाव. रुडयार्ड किपलिंग नावाच्या लेखकाने ‘जंगल बुक’ या पुस्तकात गौरवलेला हा मोगलीचा प्रदेश. सपेरे, बंसोड आणि गोंड अशा तीन आदिवासी जमाती या छोट्याशा ३० ते ४० झोपड्यांच्या गावचे रहिवासी. या गावातील ‘सपेरे’ ही जमात सापांचा खेळ करून आणि वनौषधी देऊन उपजीविका करतात. ‘बंसोड’ बांबूच्या वस्तू बनवतात, तर ‘गोंड’ शेती आणि जंगलातील वनोपजांवर अवलंबून आहेत. गावातले हे तीनही मानवी समूह तीन वेगळ्या प्रकारच्या नैसर्गिक संसाधनांवर अवलंबून आहेत. त्यांच्यात संसाधनांसाठ�� कोणतीही स्पर्धा नाही. आपापल्या संसाधनांवर पारंपरिक पद्धतीने हे तीनही समूह अवलंबून आहेत. आपापले सामाजिक ‘निश’ सांभाळून आहेत.\nपरिस्थितीकी शास्त्रात ‘इकॉलॉजीकल निश’ (Niche) नावाची संकल्पना आहे. ही सर्वसमावेशक अशी संकल्पना जशी मानवेतर जीव समूहांना लागू पडते तशीच ती मानवी समाजातील विविध घटकांनासुद्धा लागू पडते. जीव भरपूर असतात पण, संसाधनं मर्यादित असतात. अशा परिस्थितीत सीमित संसाधनातून उपजीविका चालवणे प्रत्येक जीवाला भाग असते. या प्रयत्नातून मग जगण्याच्या विविध पद्धतींचा जन्म होतो. जर सारे जीव एकाच प्रकारच्या पद्धती वापरायला लागले तर संसाधने टिकणार तर नाहीच पण, जीवाजीवात प्रचंड स्पर्धा होऊन साऱ्या निसर्गाचाच तोल ढळू शकतो. निशची संकल्पना सांगते की, परिसंस्थेत प्रत्येक सजीवाची एक विशिष्ट अशी भूमिका, जागा असते आणि त्याच्या त्या खास जागेमुळे त्याचे आणि अन्य सजीवांचे संसाधनासाठीचे संघर्ष टळतात. सोप्या शब्दात सांगायचे तर मांसाहार करणे ही वाघाची निश आहे, तर मासेमारी ही मासेमारांची निश आणि शेती करणे ही शेतक-यांची. आमाझीरियातील तीनही समूहांच्या आपापल्या निश आहेत. ते इतरांच्या संसाधनांवर अतिक्रमण करत नसल्यामुळे त्यांच्यात संघर्ष होत नाहीत.\nआता परिस्थिती बदलायला लागलीय. पूर्वीच्या संसाधनांवर अवलंबून राहणे आता शक्य राहिलेले नाही. सापांची संख्या कमी झाली आहे. वन्यजीव संरक्षण कायदा आलाय. सापांचा खेळ करणेही शक्य नाही. त्यामुळे या लोकांनी आता काय करावे हा मोठा प्रश्न आहे. मी जेव्हा पहिल्यांदा या गावात गेलो तेव्हा, लोकांमध्ये एकप्रकारची भीती होती. हे वनविभागाचे अधिकारी असावेत, अशा साशंक मनाने लोक माझ्याकडे बघत होते पण, त्यांना हळूहळू विश्वास यायला लागला. लोक जमू लागले आणि बोलू लागले.\n‘साब, आपने जब कानून बनाया तब हमको पुछा नही, आपने जब कीटनाशक निकाला तब भी हमको पुछा नही.. अब सांप कम हो गये, अब वन विभागवाले लोग हमारे सांप पकडकर ले जाते है, हमको जीने का कोई सहारा नही रहा.’\nआमाझीरियापासून ६०० कि.मी. अंतरावर असलेल्या अकोला जिल्ह्य़ातले पारधी हेच म्हणणे मराठीत सांगत होते. प्रश्न एकच होता. नैसर्गिक संसाधने कमी झाली आहेत. नैसर्गिक संसाधने हिरावून घेण्यात आली आहेत. निशचं अतिक्रमण केलं गेलं आहे.\nपारधी हे परंपरेने काळवीट, ससे, मोर, तितर, बटेर यांची शिकार करून उदरनिर्वाह करणारे. शिकार शाश्वतपणे चालत राहावी म्हणून त्यांचे अनेक पारंपरिक नियम आहेत. (उदा. गरोदर मादीची शिकार करू नये, अंड्यावर मादी असेल तर मारु नये वगैरे) पण, आता परिस्थिती बदलली आहे. आता बाजारपेठेच्या प्रभावाने आधुनिक बंदुका, प्रखर प्रकाशाचे झोत टाकणा-या विजे-या, हातबॉम्बचा वापर करून पारध्यांव्यतिरिक्त इतर लोकही शिकार करायला लागले आहेत.\nएक प्रभावशाली गट स्वत:च्या निशचा परिघ वाढवून दुस-या गटाच्या निशवर आक्रमण करू लागला आहे.\nसिवनी आणि अकोला या दोन्ही जिल्ह्यांचा प्रश्न संसाधन कमी होणे, पारंपरिक निश नष्ट होणे हा आहे. संसाधन कमी होण्याला कोण जबाबदार आहे सपेरे, बंसोड, गोंड की पारधी सपेरे, बंसोड, गोंड की पारधी मला वाटतं यापैकी कोणीही नाही. जबाबदार आहेत ते बाजारपेठेची भूक भागवणारे, संसाधनांचा अविवेकी वापर करणारे मानवी घटक. पारंपरिक लोकांच्या शिकारीच्या किंवा संसाधनांना काढण्याच्या पद्धती इतक्या साध्या असतात की, कितीही प्रयत्न केला तरी त्यातून फार काही हाती लागत नाही.\nजशी लोकसंख्या वाढत गेली. मानसाची भूक ही वाढत गेली. शहरे वाढवण्यासाठी जंगले दूर हटवल्या गेली, शहरात रोषणाई करण्यासाठी गावातल्या संसाधनांना वापरुन तयार होणारी विज बाहेर पाठवल्या गेली. गावातले पाण्याचे साठे शहराकडे वळविण्यात आले. मूठभर राजकारण्यांचे आणि बिल्डर्सचे खिसे भरण्यासाठी धरणे बांधली गेली. आपली शहरातली सारी मिजास खेड्यातुन वाहणा-या संसाधनांवर अवलंबून आहे. खेड्यांना नागवून आम्ही शहरवासी भरजरी शृंगार करुन बसलो आहोत.\nअसा विचित्र खेळ आपल्या देशात नैसर्गिक संसाधनांवर अवलंबून असणा-या लोकांसोबत सुरु आहे. त्यांची संसाधने गावातून शहराकडे हिरावून घेण्याचे प्रकार वेगात सुरू आहेत. त्यामुळे संसाधनांचेही नुकसान होत आहे. पूर्वी आसपासच्या संसाधनांबद्दल एक प्रेमाची भावना स्थानिक लोकांमध्ये होती. आपलं जंगल, आपली नदी, आपलं तळं म्हणून त्याची जोपासना केली जायची. संसाधनांना वापरण्यासाठी समाजाने निर्माण केलेले काही पारंपरिक नियम होते पण, हे सारं आता बदलायला लागलं आहे.\nइंजोरी, मानकोपरा ही अडाण नदीच्या काठावर वसलेली गावं. वाशिम जिल्ह्यातुन यवतमाळ जिल्ह्यात वाहत जाणारी अडाण नदी पैनगंगेला जाऊन मिळते. माझ्या पीएच.डी.च्या निमित्ताने या नदीच��या काठावर वसलेल्या भोई आणि धिवर लोकांशी संवाद साधता आला. अडाण नदीवर कारंजा शहराजवळ धरण बाधलं गेलं. नदीतील माशांवरचा भोई लोकांचा हक्क संपला. धरण झाल्याने वाहती नदी थांबली. धरण बांधतांना शेतक-यांना विचारण्यात आलं, पण ज्यांची नदी हीच शेती आहे त्या भोई लोकांची कोणतीही विचारपूस केल्या गेली नाही.\nआर्णी तालुक्यातील चिमटा गावातील लोक अडाण आणि पैनगंगेच्या संगमावर मासेमारी करत होते. दुपार झाली होती. सकाळपासून दुपारपर्यंत अंदाजे दोन किलोच्या आसपास त्यांनी मासे पकडले होते. चार लोकात दोन किलो मासे, प्रती माणसी अर्धा किलो चाळीस रुपये किलो या बाजारभावाप्रमाणे २० रुपये प्रती व्यक्ती ही त्यांची दिवसभराची कमाई. काठावर धनाढ्य लोकांच्या शेती होत्या. पाच अश्वशक्तीच्या मोटारीने संपूर्ण नदी जानेवारीतच कोरडी करण्याचे उद्योग सुरू होते. एक धिवर म्हातारा व्यथित होऊन सांगत होता, ‘आता संपूर्ण नदी कोरडी होणार. पुढचे सहा महिने कसं जगावं चाळीस रुपये किलो या बाजारभावाप्रमाणे २० रुपये प्रती व्यक्ती ही त्यांची दिवसभराची कमाई. काठावर धनाढ्य लोकांच्या शेती होत्या. पाच अश्वशक्तीच्या मोटारीने संपूर्ण नदी जानेवारीतच कोरडी करण्याचे उद्योग सुरू होते. एक धिवर म्हातारा व्यथित होऊन सांगत होता, ‘आता संपूर्ण नदी कोरडी होणार. पुढचे सहा महिने कसं जगावं हा मोठा प्रश्न आमच्यासमोर आहे”. नदीच्या आसपासची जंगल कटाई, नदीकाठच्या शेतीत कीटकनाशकांचा अतोनात वापर, शेतीसाठी नदीच्या पाण्याचा अविवेकी वापर, मासेमारीसाठी विषांचा प्रयोग, परदेशी माशांची पैदास, नद्या गाळणे अशा अनेक कारणांनी नदीतील माश्यांची संख्या अतोनात कमी झाली आहे आणि याचा भुर्दंड भोई, धिवर, केवट, मल्लाह यासारख्या लोकसमुदायांना सोसावा लागत आहे.’\nएकूणच काय तर, आधुनिक विकासाने पारंपरिक निसर्गाधारित लोकांची निश पद्धतशिरपणे संपवली आहे.\n(लेखक अभ्यासक, संशोधक आहेत)\nPrevious articleडेंजरस टिकटॉक चॅलेंज \nNext articleवसंत पळशीकरांनी केलेली आधुनिकतेची चिकित्सा\nअविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू मह��राजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.\nभालचंद्र नेमाडे : एक आरभाट रसायन\nशरद पवारांच्या मनात काय \nभालचंद्र नेमाडे : एक आरभाट रसायन\nशरद पवारांच्या मनात काय \nमाय सिस्टर्स अँड ब्रदर्स…\nकट्टर धर्मवाद्यांच्या मुस्काटात हाणणारे नामदेवराय\nफाईव्ह-जी आणि पत्रकारितेतील बदलांची पंचसूत्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://vidarbhakranti.com/?p=190", "date_download": "2020-05-29T13:55:31Z", "digest": "sha1:4IAKGYLCGHDVHL2O2TXRVBRRTAIPMZTV", "length": 11834, "nlines": 97, "source_domain": "vidarbhakranti.com", "title": "डोनाल्ड ट्रम्प साबरमती रिव्हरफ्रंटवर येणार – गुजरात मुख्यमंत्री – विदर्भ क्रांती", "raw_content": "\nआदिवासी विद्यार्थी संघाकडून व्येंकटापूर येथील गोरगरिबांना जीवनावश्यक वस्तूंचे किट्स वाटप\nआदिवासी विद्यार्थी संघाचं प्रयत्नाने मृत महिलेचा शव पोहोचला घरी\nस्थानिकांचे जीवनमान सुधारण्यासाठी दुग्ध व्यवसायाला चालना द्या… मंत्री सुनील केदार\nसिरोंचा तालुक्यातील बी.एस.एन.एल.ची इंटरनेट सेवा ठरली कुचकामी \nतालुका स्तरावर आदिवासी विकास मंडळ खरेदी करणार मका\nडोनाल्ड ट्रम्प साबरमती रिव्हरफ्रंटवर येणार – गुजरात मुख्यमंत्री\nअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प येत्या फेब्रुवारी महिन्यात भारत दौऱ्यावर येणार आहेत. त्यावेळी ते गुजरातमधील साबरमती रिव्हरफ्रंटला भेट देतील अशी माहिती गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी बुधवारी दिली. उत्तर दिल्लीत शास्त्री नगरमध्ये निवडणूक प्रचारसभेमध्ये ते बोलत होते.\n“संपूर्ण आशियामध्ये साबरमती नदी सर्वात स्वच्छ आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे हे शक्य झाले. जपान आणि इस्रायलचे पंतप्रधान सुद्धा साबरमती रिव्हरफ्रंटवर आले होते. त्यांना सुद्धा नदीची स्वच्छता पाहून आश्चर्य वाटले” असे रुपानी म्हणाले. “अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प भारतात येतील. तेव्हा, ते सुद्धा रिव्हरफ्रंटला भेट देतील”. ट्रम्प नेमके कधी भारतात येणार ते रुपानी यांनी स्पष्ट केलेले नाही.\n२४ ते २६ फेब्रुवारी दरम्यान ट्रम्प भारतात येण्याची शक्यता आहे. ���ाष्ट्राध्यक्षपदी निवड झाल्यानंतरचा डोनाल्ड ट्रम्प यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे. मागच्यावर्षी भारताने प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ट्रम्प यांना निमंत्रण दिले होते. पण त्यावेळी त्यांना शक्य झाले नाही.\nअहेरी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळींकडून जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या सत्कार\nजि.प.अध्यक्ष कंकडालवार यांनी दिली वकिलांचे बेमुदत आंदोलन मंडपाला भेट\nआपला विदर्भ छत्तीसगड ताज्या घडामोडी तेलंगणा देश महाराष्ट्र मुलाखत राशिभविष्य रोजगार वार्ता संपादकीय\nअंजली तेंडुलकर अहमदनगरच्या शेतकऱ्यांमध्ये, सेंद्रिय शेतीला भेट\nहमदनगर : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सामाजिक उपक्रमात अग्रेसर आहे. आपल्या खासदार निधीतून त्याने अनेक ठिकाणी निधी दिलाय. मात्र त्याची पत्नी अंजली तेंडुलकर यांनीही त्याच्या पावलावर पाऊल टाकलं आहे. अंजली यांनी अहमदनगर जिल्ह्यातील सेंद्रिय शेतीची पाहणी करुन शेतकर्‍यांच्या मदतीसाठी हात पुढे केला. अंजली यांच्या स्नेही क्लिया इथे सेंद्रिय शेतीचा प्रचार आणि प्रसार करत आहेत. अंजली […]\nकरवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर परिसर पूर्ण प्लास्टिकमुक्त झाला आहे\nमंगळवेढ्याच्या स्पेशल हुरडा पार्ट्याना सुरुवात\nअमेरिकेचा पाकवर ड्रोन हल्ला, हक्कानीचा म्होरक्या ठार\nप्रीती झिंटांच्या संघात पोहोचला काश्मीरचा क्रिस गेल, लगावतो १००-१००मीटर लांब षटकार\nमुंबई : जम्मू-काश्मीरचा क्रिकेटर परवेझ रसूल आणि मध्यमगती गोलंदाज उमर नजीर यांना यंदाच्या आयपीएलच्या लिलावात कोणी विकत घेतले नाही. मात्र मंजूर अहमद डारला पहिल्यांदा आयपीएलमध्ये प्रवेश मिळाला. मंजूरला किंग्ज इलेव्हन पंजाबने १० लाख रुपयांना विकत घेतले. मंजूरने मुलाखतीत म्हटले होते, माझे लक्ष्य सध्या आयपीएल इतकेच आहे. गेल्या वर्षी पुणे वॉरियर्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्याकडून खेळलेल्या […]\nउद्या भारत-पाकिस्तान सेमीफायनल रंगणार, पाहा किती वाजता सुरु होणार मॅच\nएनआयएसाठी ‘मोस्ट वॉ़न्टेड’ अब्दुल मुश्ताक कुरेशीला अटक\nमुंबई : मुंबईतील २००६ रेल्वे ब़ॉम्बस्फोटाचा आरोपी इंडियन मुजाहिद्दीन या अतिरेकी संस्थेचा सभासद असलेल्या अब्दुल मुश्ताक कुरेशीला दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने अटक केली आहे. दरम्यान या दह���तवाद्यावर NIA ने ४ लाखांचे बक्षीस ठेवलं होतं. तर इंटरपोलने सुद्धा कुरेशीविरोधात विरोधात रेड कॉर्नर नोटीस काढली होती. अब्दुल कुरेशी हा बॉम्ब बनविण्यात एक्स्पर्ट अब्दुल कुरेशी हा बॉम्ब बनविण्यात […]\nशिर्डीत बनावट व्हीआयपी पास बनवून भाविकांची लूट\nया इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो गडचिरोली न्यायालयाअंतर्गत मर्यादित राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://vidarbhakranti.com/?p=514", "date_download": "2020-05-29T12:31:11Z", "digest": "sha1:JMYAPH4P5ICXZV67C5H5WIA2J6SLD4S7", "length": 16490, "nlines": 96, "source_domain": "vidarbhakranti.com", "title": "ग्रामसेवक व तलाठी यांना मुख्यालयी राहण्यास सक्ती करा….संदीप राचर्लावार – विदर्भ क्रांती", "raw_content": "\nआदिवासी विद्यार्थी संघाकडून व्येंकटापूर येथील गोरगरिबांना जीवनावश्यक वस्तूंचे किट्स वाटप\nआदिवासी विद्यार्थी संघाचं प्रयत्नाने मृत महिलेचा शव पोहोचला घरी\nस्थानिकांचे जीवनमान सुधारण्यासाठी दुग्ध व्यवसायाला चालना द्या… मंत्री सुनील केदार\nसिरोंचा तालुक्यातील बी.एस.एन.एल.ची इंटरनेट सेवा ठरली कुचकामी \nतालुका स्तरावर आदिवासी विकास मंडळ खरेदी करणार मका\nग्रामसेवक व तलाठी यांना मुख्यालयी राहण्यास सक्ती करा….संदीप राचर्लावार\nतालुक्यातील ग्रामसेवक व तलाठी यांना मुख्यालयी राहण्यास सक्ती करा-संदिप राचर्लावार सिरोंचा- तालुक्यातील ग्रामीण भागातील विकासाचे तिन-तेरा ममवाजले असुन तलाठी व ग्रामसेवक हे मुख्यालयी राहत नसल्याने तालुक्यातील शेतकरी वर्ग व इतर नागरिकांना लहान-लहान किमासाठी सिरोंचा शहर मुख्यालयी यावे लागत आहे.सध्या सर्वञ लॉकडाऊन व संचारबंदी लागू करण्यात आली असल्याने शासनाने तलाठी व ग्रामसेवक यांना मुख्यालयी राहण्यास सक्ती केली आहे. गडचिरोली जिल्हा ग्रिन झोन म्हणून जाहीर केले असले तरी खबरदारीचा उपाय म्हणून या कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्यास सक्ती केली आहे. पण हे कर्मचारी नेमुन दिलेल्या ठिकाणी न राहता संपूर्ण कारोबार सिरोंचा शहर मुख्यालयी राहुन करित असल्याने ग्रामसेवक व तलाठी यांना मुख्यालयी राहण्यास सक्ती करण्यात यावी अशी मागणी भारतीय जनता पार्टी चे माजी तालुकाध्यक्ष तथा स्वीकृत सदस्य संदीप राचर्लावार यांनी शासनाकडे व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडे केली आहे. ग्रामीण भागातील कर्मचाऱ्यांना मुख्यालयाच्या ठिकाणी असल्याचा ग्रामसभेमध्ये ठराव घेणे बंधनकारक केले असुनही या परिपत्रकाला हे कर्मचारी केराची टोपली दाखवत आहे. तलाठी व ग्रामसेवक त्यांच्यावर ग्रामीण भागाचा विकासाचा कणा अवलंबून असतो. पण सध्या हेच कर्मचारी ग्रामीण भागातील जनतेला नहागच त्रास देत आहे. यामुळे ग्रामविकासाचा खेळखंडोबा झाला आहे. ग्रामीण भागातील या कर्मचाऱ्यांना मुख्यालयाच्या ठिकाणी राहण्याची एलर्जी असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांची कामे वेळेवर होत नसल्याची ग्रामीण भागातून ऐकायला मिळत आहे. अगोदरच ग्रामीण भागातील कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहत असल्याबाबत भाडे पावती व करार पत्रक जोडणे बंधनकारक होते. पण त्यातही हे कर्मचारी आपली अक्कल लढवून खोटी कागदपत्रे सादर करून घरभाडे भत्ता उचल करीत आहे. संबंधित विभागाकडे तक्रार करूनही वरिष्ठ अधिकारी याबाबत पूर्णतः दुर्लक्ष करीत आहे. ग्रामसेवक ,आरोग्य सेवक, तलाठी यांना मुख्यालयाच्या ठिकाणी राहाणे शासनाने बंधन कारक केले आहे. असून सुद्धा बऱ्याच वेळा संबंधित कर्मचारी स्थानिक सरपंचाचे दाखला जोडून मी मुख्यालयी राहत असल्याची परस्पर सिद्ध करण्याचे प्रयत्न करत असतात. मुख्यालयी राहत नाही. त्यामुळे पंचायतराज समितीने वर्ष 2017-18 तेरावी महाराष्ट्र विधानसभा चौथा अनुपालन अहवाल द्वारे शासनाच्या लक्षात आले आहे. त्यामुळे ग्रामसेवक, तलाठी व आरोग्य सहाय्यक मुख्यालयी राहत असल्या संबंधी, संबंधित ग्रामपंचायतींचा ग्रामसभेचा ठरावा आवश्यक केले आहे‌, असे शासनाचे परिपत्रक दिनांक 9 सप्टेंबर 2019 काढलेली असून या परिपत्रकामुळे ग्रामीण भागातील कर्मचाऱ्यांच्या अडचणीत वाढ झालेली दिसून येते आहे. मात्र असे असतानाही ग्रामीण भागातील कर्मचारी मुख्यालयात न राहता शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत सध्याची परिस्थिती बघता शासनाने व प्रशासनाने या बाबतीत दखल घेऊन तलाठी व ग्रामसेवक तसेच आरोग्य सेवक यांना मुख्यालयी राहुन सेवा देण्यासाठी सक्ती करण्यात यावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे माजी तालुकाध्यक्ष तथा सिरोंचा नगरपंचायत चे नगरसेवक संदीप राचर्लावार यांनी वरि���्ठांन कडे केली आहे.\nपरप्रांतातून आलेल्या मजुरांना जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार कडून जीवनावश्यक वस्तू वितरण\nसिरोंचा तालुक्यात रोजगार हमीचे कामे प्रगतीपथावर \nआपला विदर्भ छत्तीसगड ताज्या घडामोडी तेलंगणा देश महाराष्ट्र मुलाखत राशिभविष्य रोजगार वार्ता संपादकीय\nअंजली तेंडुलकर अहमदनगरच्या शेतकऱ्यांमध्ये, सेंद्रिय शेतीला भेट\nहमदनगर : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सामाजिक उपक्रमात अग्रेसर आहे. आपल्या खासदार निधीतून त्याने अनेक ठिकाणी निधी दिलाय. मात्र त्याची पत्नी अंजली तेंडुलकर यांनीही त्याच्या पावलावर पाऊल टाकलं आहे. अंजली यांनी अहमदनगर जिल्ह्यातील सेंद्रिय शेतीची पाहणी करुन शेतकर्‍यांच्या मदतीसाठी हात पुढे केला. अंजली यांच्या स्नेही क्लिया इथे सेंद्रिय शेतीचा प्रचार आणि प्रसार करत आहेत. अंजली […]\nकरवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर परिसर पूर्ण प्लास्टिकमुक्त झाला आहे\nमंगळवेढ्याच्या स्पेशल हुरडा पार्ट्याना सुरुवात\nअमेरिकेचा पाकवर ड्रोन हल्ला, हक्कानीचा म्होरक्या ठार\nप्रीती झिंटांच्या संघात पोहोचला काश्मीरचा क्रिस गेल, लगावतो १००-१००मीटर लांब षटकार\nमुंबई : जम्मू-काश्मीरचा क्रिकेटर परवेझ रसूल आणि मध्यमगती गोलंदाज उमर नजीर यांना यंदाच्या आयपीएलच्या लिलावात कोणी विकत घेतले नाही. मात्र मंजूर अहमद डारला पहिल्यांदा आयपीएलमध्ये प्रवेश मिळाला. मंजूरला किंग्ज इलेव्हन पंजाबने १० लाख रुपयांना विकत घेतले. मंजूरने मुलाखतीत म्हटले होते, माझे लक्ष्य सध्या आयपीएल इतकेच आहे. गेल्या वर्षी पुणे वॉरियर्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्याकडून खेळलेल्या […]\nउद्या भारत-पाकिस्तान सेमीफायनल रंगणार, पाहा किती वाजता सुरु होणार मॅच\nएनआयएसाठी ‘मोस्ट वॉ़न्टेड’ अब्दुल मुश्ताक कुरेशीला अटक\nमुंबई : मुंबईतील २००६ रेल्वे ब़ॉम्बस्फोटाचा आरोपी इंडियन मुजाहिद्दीन या अतिरेकी संस्थेचा सभासद असलेल्या अब्दुल मुश्ताक कुरेशीला दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने अटक केली आहे. दरम्यान या दहशतवाद्यावर NIA ने ४ लाखांचे बक्षीस ठेवलं होतं. तर इंटरपोलने सुद्धा कुरेशीविरोधात विरोधात रेड कॉर्नर नोटीस काढली होती. अब्दुल कुरेशी हा बॉम्ब बनविण्यात एक्स्पर्ट अब्दुल कुरेशी हा बॉम्ब बनविण्यात […]\nशिर्डीत बनावट व्हीआयपी पास बनवून भाविकांची लू���\nया इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो गडचिरोली न्यायालयाअंतर्गत मर्यादित राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://buldhana.nic.in/public-utility/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%97%E0%A5%83%E0%A4%B9%E0%A4%9C%E0%A4%B3%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B5-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A6/", "date_download": "2020-05-29T13:23:46Z", "digest": "sha1:2YBPSXE2Z26BJUXE677Q5QQRUHUXU5MM", "length": 4139, "nlines": 104, "source_domain": "buldhana.nic.in", "title": "विश्रामगृह,जळगांव जामोद | जिल्हा बुलढाणा, महाराष्ट्र शासन | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nजिल्हा बुलढाणा District Buldhana\nएसटीडी आणि पिन कोड\nरोजगार हमी योजना विभाग\nअनुदान वाटपाच्या लाभार्थींची यादी\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nश्रेणी / प्रकार: शासकीय\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: May 27, 2020", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/baav-is-a-well-in-village/", "date_download": "2020-05-29T13:58:22Z", "digest": "sha1:7GNNCQALGPY7MGS2E3AWPVMGYMZI7ZRG", "length": 27159, "nlines": 158, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "बाव (विहीर) – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ May 29, 2020 ] लॉक डाऊन नंतरचं साहित्यविश्व….\tमहाचर्चा\n[ May 28, 2020 ] घरातील आतंक…नौटंकी (नशायात्रा – भाग ३४)\tनशायात्रा\n[ May 27, 2020 ] सुंदरतेचा आस्वाद (बेवड्याची डायरी – भाग ३३ वा)\tनियमित सदरे\n[ May 25, 2020 ] रेल्वे स्टेशनवरील लुटमार (नशायात्रा – भाग ३३)\tनशायात्रा\n[ May 25, 2020 ] वलयांकितांच्या सहवासात – संगीत सम्राज्ञी बेगम परवीन सुलताना\tनियमित सदरे\nJuly 13, 2019 प्रथम रामदास म्हात्रे कृषी-शेती, ललित लेखन, विशेष लेख, शैक्षणिक, साहित्य/ललित\nआमच्या गावात विहीरीला बाव असे म्हणतात. कदाचित बावडी शब्दापासून बाव बोलले जात असावे. मी विहीरीवर जाऊन येतो असं बोलण्यापेक्षा मी बावीवर जाऊन येतो असे बोलले जाते.\nहा लेख मराठीसृष्टी (www.marathisrushti.com) या वेबसाईटवर प्रकाशित झाला आहे. लेख शेअर करायचा असल्यास लेखकाच्या नावासह शेवटपर्यंत संपूर्णपणे शेअर करावा...\nआमची बाव नेमकी कधी बांधली ते माहीत नाही पण बाबा सांगतात त्या प्रमाणे सुमारे 55 ते 60 वर्षांपूर्व�� आमच्या आजोबांनी बावीच्या तळाशी असलेला कातळ सुरुंग स्फोटांनी उडवून खोली वाढवली आणि पक्कं बांधकाम करवून घेतलं होते. कातळ फोडल्यावर खालून एक मोठा झरा लागला होता. त्या झऱ्यातून येणाऱ्या पाण्याला एवढं प्रेशर होते की मी लहान असताना सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी मे महिन्याच्या अखेरीस सुध्दा जेव्हा पाण्याची पातळी खाली गेलेली असायची तेव्हा त्या झऱ्यातून पाण्याला उकळी फुटली आहे असे वाटावे एवढे पाणी येताना दिसायचे.\nवीस वर्षांपूर्वी याच विहरीवर आमच्या भाजीपाल्याच्या मळ्याला पाच एच पी च्या पंपाने पाणी पुरवठा करू शकत होतो. परंतु गावातील एका टँकर माफियाने सुरवातीला काही शेतकऱ्यांच्या विहिरी भाड्याने घेतल्या आणि त्यातील पाणी टँकर द्वारे आमच्या गावा शेजारील एमआयडीसी मधील कंपन्यांना विकायला सुरवात केली. रोजचा लाखो लिटर पाणी उपसा दिवस रात्र होऊ लागल्याने प्रत्येक वर्षी विहरीतील पाणी पातळी खालावत गेली. काही वर्षांनी कंपन्या वाढल्या आणि पाण्याची मागणी सुध्दा वाढली. त्याचप्रमाणे गावातील टँकर माफिया ज्याने नीतिमत्ता सोडून विहरीवर टँकर भरायचे सोडून एका ठिकाणी 400 ते 500 फूट चार ते पाच बोअरवेल मारल्या आणि ते पाणी एका खड्ड्यात जमा करून दोन किलोमीटर अंडर ग्राउंड पाईप लाईन द्वारे अनधिकृतरित्या कंपन्यांना विकायला सुरुवात केली. गावातील लोकांनी व शेतकऱ्यांनी या विरुध्द आवाज उठवला पण टँकर माफिया तोपर्यंत निर्ढावला होता. बापाची जागा वारसा हक्काने पोरांनी घेतली आणि अधिक जोमाने पाण्याची लुटमार करू लागले. शासन आणि सरकारी यंत्रणांनी कारवाई केली तरीसुध्दा गावातील टँकर माफिया जनाची आणि मनाची लाज सोडून पाणी चोरी करतच राहिलेत.\nआता लोकप्रतिनिधी आणि गावकरी पाणी अडवा पाणी जिरवा आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग च्याच मागे लागले आहेत. पाणी चोरी करून मोठे झालेल्या माफियांना अडवा आणि त्यांची जिरवा हे कोणालाही जमत नाही.\nपाऊस पडल्यावर सगळ्यावर पाणी पडते आणि जेव्हा जानेवारी महिन्यात विहरी सह बोअरवेल चे पाणी संपते पुन्हा मग कुजबुज आणि पाणी माफियाच्या नावाने शिव्याशाप सुरू होऊ लागतात. जिथे जिथे शहरीकरण आणि औद्योगिकीकरण झालंय अशा प्रत्येक गावोगावी हीच शोकांतिका आहे. पाऊस पडेपर्यंत पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरी आता जानेवारीत आटायला लागल्यामुळे भविष्यात पावसाळा संपल्यावर किती महिने झाले हे मोजण्यापेक्षा किती दिवसात विहीर आटते हे बघण्याची नामुष्की न येवो म्हणजे झाले.\nआमच्या सगळ्या शेतीच्या मधोमध असणारी आमची बाव आजोबांनी जेव्हा बांधली तेव्हा तिचे पाणी सगळ्या शेतीला देता येईल अशीच जागा निवडली. आमची बाव काही खूप मोठी नाही पण तेवढी लहान देखील नाही. मध्यम आकाराच्या विहरीचा कातळ असलेला भागावर दगडाचे पक्के बांधकाम आणि त्यावर विटांचे बांधकाम. खाली उतरण्यासाठी पायरी म्हणून फक्त एक एक दगड झिगझॅग स्वरूपात अडीच ते तीन फुटांवर वरपासून खालपर्यंत लावले आहेत. मुसळधार पाऊस सतत तीन दिवस पडला की विहीर पूर्णपणे भरून जाते. जमिनीत पाणी मुरले की विहरित असणारे वरचे झरे सुद्धा वाहायला लागतात. स्वच्छ आणि नितळ पाणी भर उन्हाळ्यात देखील थंडगार असते.\nमाझी आमच्या बावी सोबत आमच्या शेती आणि माती सारखीच लहानपणापासूनच नाळ जोडली गेलीय. चुलत भावाच्या खांद्यावर बसून गावातल्या घरातून शेतावर आलो की विहारीवर चक्कर मारल्याशिवाय आम्ही कोणी घरी जात नसत. आपल्या बावीत किती पाणी आहे ते वाकून बघितल्याशिवाय चैन पडत नसे. चुलत भावाने एका दिवशी आम्हा लहान भावंडांना पोहायला शिकवण्यासाठी विहरीत उतरवले तेव्हा डिसेंबर महिना असल्याने विहीर अर्धीच भरलेली होती. भीतीने आम्हा शिकणाऱ्या भावंडांची गाळण उडाली होती. रडा रड आणि आरडाओरडा करून शेवटी पोहायला शिकणे पुढे ढकलण्यात आले. पण पुढच्याच पावसाळ्यात बाबांनी आमच्या कमरेला दोरी बांधली आणि दिले ढकलून. तुडुंब भरलेल्या विहरीमध्ये माझा छोटा भाऊ शिकला पण मी काही तेव्हापण नाही शिकलो. दहावी झालो तरी पोहायला येईना. पुढे अलिबागला बाबांची बदली झाली तेव्हा अकरावीत असताना आमच्या गवर्नमेंट क्वार्टर समोरील हिराकोट तलावात पोहायला शिकलो. माझ्या अलिबागचा जे एस एम ज्युनियर कॉलेजचे मित्रांनी मला प्रोत्साहन दिले त्यामुळे मी पोहायला शिकलो तरी. पण सोळाव्या वर्षी पोहायला शिकल्यावर आणखी आठ नऊ वर्षात आपल्याला जहाजावर काम करायला लागेल याची कल्पना देखील नव्हती. शेवटी शेतावर आमची विहीर असताना मला अलिबागला हीराकोट तलावात का होईना पण पोहता येवू लागले. त्यानंतर आमच्या विहरिमध्ये पावसाळ्यात तुडुंब भरल्यावर कितीतरी वेळा उड्या मारायला मिळाल्या त्या डिग्री होईपर्यंत .\nविहीर भरल्या���र त्यात पोहण्याची इच्छा नेहमी होते. काल किती वर्षांनी विहरित पोहलो ते माहीत नाही पण जेवढी धमाल आणि मस्ती काल विहरित पोहताना केली तेवढी यापूर्वी कधीच केली नव्हती. विहरीच्या बाजूला असणाऱ्या झाडावर चढून , फांदीला लटकून ती फांदी मोडे पर्यंत मनसोक्त उड्या मारल्या. लहानपणी भीती वाटायची म्हणून पोहण्याची मजा घेता नाही आली पण आता मोठेपणी लहान होऊन तुडुंब भरलेल्या विहरीत डुंबायची आणि वेड्यावाकड्या उड्या मारण्याची मजा घेता आली.\nआमच्या वीहारीच्या नितळ आणि स्वच्छ पाण्यावर केवळ भाजीपाल्याचा मळा फुलवला जातो असे नाही. भाताच्या रोपाला आवण म्हणतात. भात लावणी करताना पावसाची अवकृपा झाली तर राबातले हिरवेगार आवण काढण्यासाठी पाणी लागते ज्यामुळे आवणाची चिकटलेली माती धुवून काढून त्या आवणाचे मुठ बांधून ते दुसरीकडे नेता येतात त्यासाठी पूर्ण शेत पाण्याने भरले जाते. शेतात भाताची लावणी करण्याअगोदर जास्तीत जास्त चिखल पाहिजे असतो त्यामुळे नांगर किंवा पॉवर टिलर फिरवण्यापूर्वी शेतात पाणी भरले जाते. सलग चार पाच दिवस पाऊस पडला नाही तर शेवटी विहरीच्या पाण्यावर चिखल करून लावणी आटपली जाते.\nभाताचे पीक काढून झाल्यावर विहारीच्या पाण्यावर मेथी कोथिंबीर वांगी आणि टोमॅटो पालक आणि इतर भाजीपाला पिकवला जातो. नितळ आणि स्वच्छ पाण्यावर पिकवला जाणारा आमचा भाजीपाला कुठे आणि रेल्वे ट्रॅक शेजारी असलेला सांडपाण्यावर पिकवला जाणारा भाजीपाला कुठे. पालक, मुळा, चवळी आणि लाल माठ या भाज्या आम्ही फक्त आमच्या शेतात पिकतात तेव्हाच खातो. मुसळधार पाऊस सतत कोसळल्यामुळे संपूर्ण परिसरात पाणीच पाणी होते विहिरीचे बांधकाम आहे तो कठडा सुध्दा बुडून जाते. पावसाचे गढूळ पाणी सगळीकडे विहारीच्या आजूबाजूला दिसते पण विहरिचा गोलाकार भाग तेवढा नितळ आणि स्वच्छ दिसत असतो.\nपावसाळ्यात विहरीच्या परिसरात असलेली झाडे हिरवाईने नटलेली असतात. या सुंदर हिरवाई मध्ये विहीर फार शोभून दिसते. दाट झाडी आणि पालापाचोळा असल्याने विहिरीवर पावसाळ्यात खूप मच्छर असतात. पण मच्छर नसले तर विहरीचे मोहक रुप बघतच रहावेसे वाटते.\nआमच्या विहरी मध्ये कासव आणि लहान मोठे मासे सोडले आहेत. थोडा वेळ शांत राहून पाहिले तर कासव हळूच पाण्याबाहेर डोकं काढतांना दिसतं तर मासे सुद्धा पाण्याबहेरील जग बघायला वर आल्यासार���े भासतात.\nहल्ली बऱ्याच वर्षात विहरिचे पाणी प्यायल्याचे आठवत नाही. लहानपणी पाण्याच्या बाटल्या माहीत नव्हत्या त्यामुळे घरातून शेतावर गेल्यावर विहरीचे थंडगार आणि मधुर पाणी लामण्याने काढून घेऊन प्यायल्या शिवाय राहवत नसे. लहान असताना प्यायलेल्या पाण्याची गोडी आता पण तशीच आहे पण जसं कित्येक वर्षात विहरीमध्ये पोहायला वेळ मिळाला नाही तसचं पाणी चाखायला पण वेळ मिळाला नाही कदाचित चाखायची इच्छा झाली नाही म्हणूनही वेळ मिळाला नसेल.\nसमुद्रात सतत पाणी बघून किंवा जहाजावर सुद्धा पाण्याच्या पाईप लाईन आणि पाण्याशी संबंधित रूटीन जॉब करत असल्याने सतत पाणीच पाणी दिसत असते. नोकरी , व्यवसाय आणि करीयरच्या धावपळीत पोहण्याची मज्जा मागील काही वर्षात अनुभवायचे राहून गेले.\nपण काल पुन्हा सर्व पोरांबरोबर तुडुंब भरलेल्या विहरीत मनसोक्त उड्या मारल्यावर आता प्रत्येक पावसाळ्यात विकली रूटीन जरी जमलं नाही तरी निदान मंथली रूटीन करण्याचे ठरवले आहे. विहिरी आणि भु गर्भातील पाणीसाठा जपणे आणि वाढवणे ही भविष्यकाळासह वर्तमान काळाची सुद्धा गरज आहे.\nधन्य ते माझे वाडवडील ज्यांनी माझ्यासाठी विहिरीचा आणि त्यातील पाण्याचा खजिना तयार करून आणि साठवून ठेवला आहे.\n© प्रथम रामदास म्हात्रे\nAbout प्रथम रामदास म्हात्रे\t57 Articles\nप्रथम म्हात्रे हे मरिन इंजिनिअर असून मर्चंट नेव्हीमध्ये आहेत. ते एका ऑईल टॅंकरवर असतात आणिेील जीवनावर लेखन करत असतात..\nठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...\nमुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...\nमुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...\nमहाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...\nलॉक डाऊन नंतरचं साहित्यविश्व….\n (नशायात्रा – भाग ३४)\n (बेवड्याची डायरी – भाग ३३ वा)\n (नशायात्रा – भाग ३३)\nवलयांकितांच्या सहवासात – संगीत सम्राज्ञी बेगम परवीन सुलताना\nआत्मकेंद्रीत वृत्तीला लगाम.. (बेवड्याची डायरी – भाग ३२ वा)\nइंदिरा गांधी यांची हत्या.. जाळपोळ.. लुटमार (नशायात्रा – भाग ३२)\nझडती.. कडक तपासणी – (बेवड्याची डायरी – भाग ३१ वा)\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\nerror: कॉपी कशाला करता लेखकाला लिहायलासुद्धा कष्ट पडतात.. चोरी कशाला करायची लेखकाला लिहायलासुद्धा कष्ट पडतात.. चोरी कशाला करायची ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://vidarbhakranti.com/?p=353", "date_download": "2020-05-29T14:40:10Z", "digest": "sha1:HFEZDECNICUCWTFIFJFL2XAOJWHNX2AT", "length": 11840, "nlines": 97, "source_domain": "vidarbhakranti.com", "title": "कोरोना संकटकाळी ग्रा.पं. ची चौदा वित्त आयोगाची निधी गोरगरिबांसाठी खर्च करण्याची परवानगी द्या… रजनीता मडावी – विदर्भ क्रांती", "raw_content": "\nआदिवासी विद्यार्थी संघाकडून व्येंकटापूर येथील गोरगरिबांना जीवनावश्यक वस्तूंचे किट्स वाटप\nआदिवासी विद्यार्थी संघाचं प्रयत्नाने मृत महिलेचा शव पोहोचला घरी\nस्थानिकांचे जीवनमान सुधारण्यासाठी दुग्ध व्यवसायाला चालना द्या… मंत्री सुनील केदार\nसिरोंचा तालुक्यातील बी.एस.एन.एल.ची इंटरनेट सेवा ठरली कुचकामी \nतालुका स्तरावर आदिवासी विकास मंडळ खरेदी करणार मका\nकोरोना संकटकाळी ग्रा.पं. ची चौदा वित्त आयोगाची निधी गोरगरिबांसाठी खर्च करण्याची परवानगी द्या… रजनीता मडावी\nदेशासह राज्यात सध्या कोरोना संकटात सर्वसामान्य जनता अडकले असून देशात व राज्यात सुरू असलेल्या लॉकडॉऊन मुळे मुख्यतः गोरगरीब मजुरांना या संकटाची जोरदार फटका बसलेलं दिसत आहे. लॉकडॉउनमूळे संकटात सापडलेल्या गोरगरीब मजुरांना दिलासा मिळवून देण्यासाठी अहेरी तालुक्यातील कमलापूरचे ग्राम पंचायत चे सरपंच रजनीता मडावी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी व तहसीदारांना निवेदन देऊन ग्राम पंचायत मध्ये शिल्लक असलेल्या चौदा वित्त आयोगाचे निधी जीवनाश्यक वस्तू खरेदी करण्याची परवानगी मागितली आहे.\nमुख्य कार्यपालन अधिकारी व तहसीलदार अहेरी यांना दिलेल्या निवेदनात सरपंच मडावी यांनी,सध्या कोरोना संकटामुळे ग्राम पंचायत हद्दीतील गोरगरीब मजुरांना उपासमारीची वेळ आलेली असून चौदा वित्त आयोग निधीतुन रस्ते व नाली बांधकाम न करता जीवनाश्यक वस्तू खरेदी करण्यास परवानगी दिल्यास ग्राम पंचायत जीवनश्याक वस्तू खरेदी करून ग्राम पंचायत हद्दीतील गोरगरीब जनतेला वाटप करणार असल्याची नमूद आहे. चौदा वित्त आयोगाची निधी जीवनश्याक वस्तू खरेदी करण्यासाठी परवानगी मागणारे बहुते��� जिल्यातील पाहिली ग्राम पंचायत आहे.\nछल्लेवाडा येथील लेंडगुरे कुटुंबाला आविसं कडून मदत\nआपला विदर्भ छत्तीसगड ताज्या घडामोडी तेलंगणा देश महाराष्ट्र मुलाखत राशिभविष्य रोजगार वार्ता संपादकीय\nअंजली तेंडुलकर अहमदनगरच्या शेतकऱ्यांमध्ये, सेंद्रिय शेतीला भेट\nहमदनगर : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सामाजिक उपक्रमात अग्रेसर आहे. आपल्या खासदार निधीतून त्याने अनेक ठिकाणी निधी दिलाय. मात्र त्याची पत्नी अंजली तेंडुलकर यांनीही त्याच्या पावलावर पाऊल टाकलं आहे. अंजली यांनी अहमदनगर जिल्ह्यातील सेंद्रिय शेतीची पाहणी करुन शेतकर्‍यांच्या मदतीसाठी हात पुढे केला. अंजली यांच्या स्नेही क्लिया इथे सेंद्रिय शेतीचा प्रचार आणि प्रसार करत आहेत. अंजली […]\nकरवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर परिसर पूर्ण प्लास्टिकमुक्त झाला आहे\nमंगळवेढ्याच्या स्पेशल हुरडा पार्ट्याना सुरुवात\nअमेरिकेचा पाकवर ड्रोन हल्ला, हक्कानीचा म्होरक्या ठार\nप्रीती झिंटांच्या संघात पोहोचला काश्मीरचा क्रिस गेल, लगावतो १००-१००मीटर लांब षटकार\nमुंबई : जम्मू-काश्मीरचा क्रिकेटर परवेझ रसूल आणि मध्यमगती गोलंदाज उमर नजीर यांना यंदाच्या आयपीएलच्या लिलावात कोणी विकत घेतले नाही. मात्र मंजूर अहमद डारला पहिल्यांदा आयपीएलमध्ये प्रवेश मिळाला. मंजूरला किंग्ज इलेव्हन पंजाबने १० लाख रुपयांना विकत घेतले. मंजूरने मुलाखतीत म्हटले होते, माझे लक्ष्य सध्या आयपीएल इतकेच आहे. गेल्या वर्षी पुणे वॉरियर्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्याकडून खेळलेल्या […]\nउद्या भारत-पाकिस्तान सेमीफायनल रंगणार, पाहा किती वाजता सुरु होणार मॅच\nएनआयएसाठी ‘मोस्ट वॉ़न्टेड’ अब्दुल मुश्ताक कुरेशीला अटक\nमुंबई : मुंबईतील २००६ रेल्वे ब़ॉम्बस्फोटाचा आरोपी इंडियन मुजाहिद्दीन या अतिरेकी संस्थेचा सभासद असलेल्या अब्दुल मुश्ताक कुरेशीला दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने अटक केली आहे. दरम्यान या दहशतवाद्यावर NIA ने ४ लाखांचे बक्षीस ठेवलं होतं. तर इंटरपोलने सुद्धा कुरेशीविरोधात विरोधात रेड कॉर्नर नोटीस काढली होती. अब्दुल कुरेशी हा बॉम्ब बनविण्यात एक्स्पर्ट अब्दुल कुरेशी हा बॉम्ब बनविण्यात […]\nशिर्डीत बनावट व्हीआयपी पास बनवून भाविकांची लूट\nया इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो गडचिरोली न्यायालयाअंतर्गत मर्यादित राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/teaching-edge-monday/articleshow/68978298.cms", "date_download": "2020-05-29T15:02:29Z", "digest": "sha1:FYR4EDJU6X5EJNY3GKUOGYSNME5M3NFQ", "length": 18207, "nlines": 116, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nगणित संबोधचे पारितोषिक वितरणशिक्षणाच्या विविध शाखांमध्ये गणित विषय महत्त्वाचा मानला जातो या विषयाचा पाया शालेय स्तरावर मजबूत होणे आवश्यक असते...\nगणित संबोधचे पारितोषिक वितरण\nशिक्षणाच्या विविध शाखांमध्ये गणित विषय महत्त्वाचा मानला जातो. या विषयाचा पाया शालेय स्तरावर मजबूत होणे आवश्यक असते. या उद्देशाने कार्यरत असणारे बृहन्मुंबई गणित अध्यापक मंडळ यावर्षी चाळिसाव्या वर्षात पदार्पण करीत आहे. या मंडळातर्फे पाचवी आणि आठवीसाठी गणित संबोध परीक्षा ही निदानात्मक चाचणी दरवर्षी घेतली जाते. या परीक्षेचा फायदा विद्यार्थ्यांना तर होतोच, पण त्यांचे कोणते संबोध कच्चे आहेत याचे विश्लेषण शिक्षकांना उपलब्ध होते. त्यामुळे अध्ययन-अध्यापनात योग्य बदल करता येतात. याशिवाय दरवर्षी प्राथमिक आणि अंतिम अशा दोन फेऱ्यांमध्ये प्रश्नमंजुषा स्पर्धा तसेच गणित प्रभुत्व परीक्षा आणि स्पर्धा अशा दोन परीक्षाही गणितात अधिक उच्च क्षमता विकसित करण्यासाठी आयोजित केल्या जातात. यासाठी मार्गदर्शन वर्गही घेतले जातात. मंडळाचा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा नुकताच विलेपार्ले येथील केशवराव घैसास सभागृहात पार पडला. नवनिर्मिती या संस्थेतर्फे गणिताच्या अध्ययन-अध्यापन क्षेत्रात काम करणारे डॉ. विवेक माँटेरो प्रमुख पाहुणे होते. तसेच आपल्या विद्यार्थीदशेत मंडळाच्या परीक्षांना यशस्वीपणे सामोरे गेलेले युवा वैज्ञानिक डॉ. अनिकेत सुळे हे विशेष निमंत्रित होते. भावी आयुष्यात गणिताची उपयुक्तता आणि अध्ययनाचे मार्ग याबद्दल दोघांच्याही मार्गदर्शनाचा लाभ गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांना मिळाला. मंडळाच्या स्थापनेत ज्यां���े मोलाचे योगदान होते अशा स्वर्गीय वा. के. वाड यांचे २०१९ हे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यामुळे येत्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांच्यासाठी विविध उपक्रम आयोजित करण्याचा मंडळाचा मानस आहे. यासंबंधीची सविस्तर माहिती मंडळाच्या वेबसाइटवर लवकरच प्रसिद्ध होईल.\nमुंबईतील लक्ष्मी शैक्षणिक संस्थेतर्फे रवींद्र नाट्य मंदिर, दादर येथे आयोजित करण्यात आलेल्या मराठी शाळांच्या प्रगतीसाठी शैक्षणिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विक्रोळी येथील रविकिरण विद्यालयाचा प्रथम क्रमांक आला आहे. या कार्यक्रमास उपस्थित प्रमुख पाहुणे ज्येष्ठ चित्रकार व समाजसेवक आनंद मेहर, लक्ष्मी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुनील आहेर, शेंडगे सर यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी मार्गदर्शक शिक्षक संजय भोसले सर व सहभागी विद्यार्थी यांचा सत्कार करण्यात आला. यशस्वी विद्यार्थी, शिक्षक व मुख्याध्यापक फडतरे मॅडम यांचे संस्थेच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले आहे. संस्थेचे संस्थापक सचिव वि. ता. पवार सर यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शनाने हे यश मिळाल्याचे शिक्षक सांगतात.\nउन्हाळ्याच्या सुट्टीत खेळ शिकण्याचा अभ्यास\nविद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी विविध उपक्रम राबवणाऱ्या सायन येथील शिव शिक्षण संस्थेच्या डी. एस. हायस्कूलने यंदाच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत विशेष अभ्यासक्रम आखला आहे. दचकू नका. हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना आवडणारा आहे. तब्बल नऊ प्रकारच्या क्रीडा प्रकारांचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देणाऱ्या उन्हाळी शिबिराला विद्यार्थ्यानी भरभरून प्रतिसाद दिला आहे. मराठी माध्यमाच्या अनेक शाळांमध्ये शारीरिक शिक्षणाला पुरेसे महत्त्व दिले जात नसले तरी डी. एस. हायस्कूलमध्ये सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी 'लेट्स गेट फिट' हा उपक्रम राबवला जातो. शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेत्या अमृता कारखानीस यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवला जातो. शाळेतील उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिराविषयी माहिती देताना कारखानीस म्हणाल्या, 'सुट्टीच्या दिवसात विद्यार्थ्यांना पुस्तकी अभ्यास करायला आवडत नसले तरी क्रीडा प्रकारांचा अभ्यास-सराव त्यांना निश्चितच आवडतो. त्यामुळेच शाळेतील तब्बल ४०० विद्यार्थी या क्रीडा शिबिरात सहभागी झालेत. ११ एप्रिलपासून सुरू झालेले हे शिबीर २० दिवस म्हणजे ३० एप्रिलपर्यंत दररोज सकाळी ७ ते १० या वेळेत चालणार आहे.' या क्रीडा शिबिरात धनुर्विद्या, बॉक्सिंग यांच्या विशेष कार्यशाळा आयोजित करून गुणवान विद्यार्थ्यांना हेरण्यात येणार आहे. याशिवाय बुद्धिबळ, कॅरम, हँडबॉल, कबड्डी, रोप स्कीपिंग, तायक्वांदो, खो-खो या खेळाचेही प्रशिक्षण देऊन सराव करवून घेत आहोत, असेही अमृता कारखानीस यांनी सांगितले. 'शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यावर ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये जिल्हा पातळीवरील विविध शालेय क्रीडा स्पर्धा सुरू होतात. या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी पूर्ण तयारीसह उतरावे आणि यशस्वी व्हावे, यासाठी उन्हाळी सुट्टीतील हे मोफत क्रीडा मार्गदर्शन शिबीर निश्चितच उपयुक्त ठरेल', असा विश्वास डी. एस. हायस्कूलचे अध्यक्ष राजेंद्र प्रधान यांनी व्यक्त केला.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nसरसकट लॉकडाउन उठवणार नाही; मुख्यमंत्री ठाम...\nमुंबईतील 'हॉटेल फॉर्च्युन'मध्ये आग; २५ डॉक्टर सुदैवाने ...\nमहाराष्ट्राची फजिती करण्याचा केंद्राचा डाव; अनिल देशमुख...\n; राज ठाकरेंचं राज्यपालांना पत्र...\nठाकरे-पवारांची 'मातोश्री'वर गुप्त बैठक, तर्कवितर्कांना ...\nराज ठाकरेंची तोफ मुंबईत धडाडणार, सभेला अखेर परवानगीमहत्तवाचा लेख\nस्थलांतरितांसाठी धावली ठाण्याहून रेल्वे\nलडाखमध्ये आतपर्यंत घुसण्याचा चिनी सैनिकांचा डाव होता\nशाळा १ जुलैला सुरू करण्याचा विचार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती\nचीनने करोना पसरवून काय साधले, सांगतोय हरभजन सिंग\n... म्हणून अमिताभ आणि जया यांच्या लग्नात होते फक्त पाच व-हाडी\nपुलवामातील स्फोटकांनी भरलेली कार हिजबुलच्या दहशतवाद्याची; भावाला अटक\nनिर्बंधाचा अमेरिकेनेही विचार करावा; हाँगकाँग सरकारचा इशारा\nप्रसिद्ध गीतकार योगेश गौर यांचं वयाच्या ७७ व्या वर्षी निधन\nमोदी सरकार २.० : या निर्णयांनी गाजवलं पहिलं वर्ष\n करोनाचे संकट नष्ट करण्यासाठी मंदिरात दिला नरबळी\nविद्या बालननं केली 'नटखट' या शॉर्ट फिल्मची निर्मिती\nशाळा १ जुलैला सुरू करण्याचा विचार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती\nCBSE: मार्क वाढवायच्या नावे ���सवणूक; बोर्डाने केले सावध\nप्रसिद्ध ज्योतिषी बेजन दारूवाला यांचे निधन; करोनामुळे मृत्यू\n३ हजार रुपयांच्या डिस्काउंटवर मिळतोय हा जबरदस्त फोन, पाहा किंमत\nसकाळी रिकाम्या पोटी पाण्यासह कच्चे लसूण खा, या गंभीर आजारांचा धोका होईल कमी\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/coronavirus-world-live-updates-hindi-news-covid-19-positive-cases-and-death-increased-in-america-italy-spain-france-iran-china-pakistan/", "date_download": "2020-05-29T14:21:29Z", "digest": "sha1:NRDTVSMOWML2V76P7B3M3HO5RM7CY4LE", "length": 13054, "nlines": 173, "source_domain": "policenama.com", "title": "Coronavirus : चीन, इटली नंतर आता 'या' देशात 'कोरोना'चा हाहाकार, एका दिवसात 418 रुग्णांचा 'मृत्यू' | coronavirus world live updates hindi news covid 19 positive cases and death increased in america italy spain france iran china pakistan | policenama.com", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nपुण्यात पुर्ववैमनस्यातून तरूणावर वार\n‘आषाढी वारी यंदा पायी नाही’ वारकरी सांप्रदाय आणि उपमुख्यमंत्री अजित…\nभाजप नगरसेवकाचा हॉटेलमध्ये मृत्यू\nCoronavirus : चीन, इटली नंतर आता ‘या’ देशात ‘कोरोना’चा हाहाकार, एका दिवसात 418 रुग्णांचा ‘मृत्यू’\nCoronavirus : चीन, इटली नंतर आता ‘या’ देशात ‘कोरोना’चा हाहाकार, एका दिवसात 418 रुग्णांचा ‘मृत्यू’\nनवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – फ्रान्समध्ये सोमवारी कोरोना विषाणू या साथीच्या संसर्गामुळे 418 लोकांचा मृत्यू झाला. 1 दिवसात फ्रान्समध्ये या साथीने होणाऱ्या मृत्यूची ही सर्वाधिक संख्या आहे. सध्या फ्रान्समध्ये मृतांचा आकडा 3,024 वर पोचला आहे. फ्रान्स सरकारने दररोज जारी होणाऱ्या बुलेटिनमध्ये सांगितले आहे की कोविड -19 चे 20,946 रुग्ण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत, त्यापैकी 5,056 रुग्णांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे.\nकोरोनामुळे युरोपपासून अमेरिकेपर्यंत भीषण परिस्थिती कायम आहे. कोविड -19 मुळे जगभरात जवळपास 38 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. तर सुमारे 8 लाख लोकांना संसर्ग झाला आहे. दुसरी नोंद अशी आहे की या आजारामुळे मृत्यू झालेले दोन तृतीयांश लोक हे युरोपमधील आहेत.\nतसेच कोविड -19 मुळे इटलीमध्ये 10,779 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 97,689 लोक संक्रमित झाले आहेत. पहिल्या कोरोना विषाणूच्या पेशंटचा तेथे फेब्रुवार��च्या उत्तरार्धात मृत्यू झाला. आतापर्यंत 13,030 रूग्ण ठीक झाले आहेत.\nस्पेनमध्ये गेल्या चोवीस तासात 812 लोकांच्या मृत्यूबरोबरच आत्तापर्यंत 7,340 रुग्णांचा या आजारामुळे मृत्यू झाला आहे. देशात या विषाणूचे 85,195 लोकांना संक्रमण झाले आहे.\nसर्वात जास्त कोरोनाची प्रकरणे ही अमेरिकेत आहेत. अमेरिकेत, कोरोना विषाणूचे 1,43,055 लोकांना संक्रमण झाले आहे. त्यापैकी 2,514 लोकांनी आपला जीव गमावला आणि 4,865 लोक ठीक झाले आहेत.\nCoronavirus Lockdown : राज्यातील ‘कोरोना:च्या ‘वॉर रुम’ची जबाबदारी आश्विनी भिडे यांच्याकडे\n होय, ‘लॉकडाऊन’मध्येही कपलने केली 42 किमी ‘मॅरेथॉन’ पुर्ण\nअमेरिकेच्या ‘या’ निर्णयामुळं होऊ शकतं US मधील हजारो चीनी विद्यार्थ्यांचं…\nभारताच्या विरोधातील PAK ची आणखी एक मोहिम अयशस्वी, मुस्लिम देशांनी दिला झटका\n‘भारत-नेपाळ’ सीमा वादात ‘पाकिस्तान’नं नाक खूपसलं, इमरान खान…\nभारत आणि चीनमध्ये आज युध्द (Indo-China War) झालं तर कोणाचं पारडं जड, जाणून घ्या\nPM मोदींचा ‘सिक्सर’, पाकिस्तानची पुन्हा ‘शरणागती’, बाजवाच्या…\nपाकिस्तान विमान दुर्घटना : पायलटच्या ‘अति’ हुशारीनं घेतला 97 जणांचा बळी \n‘किंग खान’, ‘बिग बी’, कार्तिक आणि…\n‘जिंदगी कैसी ये पहेली’ गाणं लिहिणारे प्रसिद्ध…\n‘बदलापूर’मध्ये न्यूड सीन्स दिल्यानंतर मिळाल्या…\n‘कोणसाबोत झोपले नाही, न्यूड झाले नाही म्हणून अनेक…\nएकाच फ्रेममध्ये दिसले ‘रामायण’चे…\n‘जिंदगी कैसी ये पहेली’ गाणं लिहिणारे प्रसिद्ध…\n ‘फक्त शाळा-कॉलेज बंद ठेवा’,…\nलॉकडाऊन 5.0 बाबत कोणत्या प्रकारचे प्रस्ताव येतायेत समोर \nCoronavirus : पोलिसांनी तिला मास्क घालण्यास सांगितलं,…\n‘किंग खान’, ‘बिग बी’, कार्तिक आणि…\n7000 ची लाच मागणार्‍या तलाठ्यावर अखेर गुन्हा दाखल\nपुण्यात पुर्ववैमनस्यातून तरूणावर वार\nPM मोदी अन् HM शहा यांच्यात ‘मंथन’, 1 जूनपासून…\nजर लॉकडाऊन पूर्णपणे हटवला तर वर्षाअखेर देशातील अर्ध्यापेक्षा…\nप्रसिध्द ज्योतिषी बेजान दारूवाला यांचं…\nJ & K : IED स्पोटकांनी भरलेली गाडी निघाली 3 लाखांचे…\nBOI सह ‘या’ 2 सरकारी बँकांना मोठा झटका \nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\n‘किंग खान’, ‘बिग बी’, ���ार्तिक आणि नवाजुद्दीनसह…\n पुण्यातील पोलिस निरीक्षकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू\nCoronavirus : ‘कोरोना’च्या पार्श्वभुमीवर बाहेर…\nCorona नंतर देशात परदेशातून आले 8 आणखी Virus, वैज्ञानिकांनी केलं सावध…\nऑक्टोबरपर्यंत येऊ शकतं ‘कोरोना’ व्हायरसचं औषध, Pfizer चे…\n 2 तास सुरू होतं मगरींमध्ये ‘घमासान’, एकमेकींना असं लोळवलं, ‘एवढया’ लाख लोकांनी पाहिला…\nसोलापूर रस्ता : रात्री भाजीपाला खरेदी-विक्री सुरूच, लक्ष्मी कॉलनी येथे अपघात सदृशस्थिती\n‘कोरोना’ला नष्ट करण्यासाठी पुजार्‍यानं दिला ‘नरबळी’, शीर कापून केलं ‘अर्पण’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/health/coronavirus-5-rules-perso-nal-hygiene-you-should-follow-prevent-virus-bacteria-and-other-diseases/", "date_download": "2020-05-29T12:51:58Z", "digest": "sha1:47EWIRDSZBWCRHXXLJAHPBDZST4KEAD7", "length": 34266, "nlines": 467, "source_domain": "www.lokmat.com", "title": "CoronaVirus : कोरोना आणि बॅक्टेरिअल इन्फेक्शनपासून लांब राहण्यासाठी आजच बदला ‘या’ सवयी - Marathi News | CoronaVirus: 5 rules of perso nal hygiene you should follow to prevent virus bacteria and other diseases myb | Latest health News at Lokmat.com", "raw_content": "गुरुवार २८ मे २०२०\nCoronaVirus News : राजभवनावर कोरोनाचे सावट; राज्यपालांचे खर्चकपातीचे निर्देश\nCoronavirus: राज्यातील पाच IAS, IPS अधिकाऱ्यांनाही कोरोनाची लागण; प्रशासनाच्या काळजीत भर\n“एकास तीन हे तर भित्रे, रडव्यांचे लक्षण करुन दाखवा,रडून नको”; शेलारांचा घणाघात, म्हणाले...\nCoronavirus: कोरोना हॉटस्पॉट धारावीतून सर्वात समाधानाची बातमी; राज्य सरकारच्या मेहनतीला यश\nपहिल्यांदाच विमानाने मजुरांची घरवापसी; १७७ प्रवासी झारखंडला रवाना\nनव्वदीच्या या प्रसिद्ध अभिनेत्रींमध्ये गेल्या काही वर्षांत झालाय प्रचंड बदल, फोटो पाहून बसेल धक्का\nबिग बॉस फेम शेफाली जरीवालाच्या सासऱ्यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन\nसुंदर दिसण्याच्या नादात बिघडला अभिनेत्रीचा चेहरा; आता म्हणते, तो माझा मूर्खपणा\nVideo: बॉयफ्रेंडसोबतचा वर्कआऊट व्हिडीओ शेअर करताना सुश्मिताने दिला रिलेशनशीपबाबत खास सल्ला\nलॉकडाऊनच्या काळात अक्षय कुमार खऱ्या आयुष्यात बनला पॅडमॅन, वाटतोय महिलांना सॅनिटरी नॅपकिन\nकेस कापताना आता अशी घेतली जातीये खबरदारी\nरेल्वेचा पुन्हा अनागोंदी कारभार\n१५ जूनपासून शाळा नाही शैक्षणिक वर्षं सुरू होणार\n10च्या विद्यार्थ्यांना 'असे' मिळणार भूगोलाचे गुण\n'ही' जीन्स असलेल्या लोकांना कोरोना विषाणूंचा धोका जास्त; संशोधनातून खुलासा\nCoronavirus : वस्तू किंवा सरफेसला हात लावल्यावर कोरोना पसरण्याबाबत नवा खुलासा, वाचा काय सांगते नवीन गाईडलाइन...\n 'या' महिन्यात कोरोना विषाणूंची लस मिळणार; ३ देशात पहिल्या टप्प्यातील चाचणी यशस्वी\nनिकोटीनमुळे फक्त फुफ्फुसांचा नाही तर ९ प्रकारच्या कॅन्सरचा असू शकतो धोका; असा करा बचाव\nठाण्यातील २९४ पोलीस विलगीकरणानंतर पुन्हा डयूटीवर झाले रुजू\nकेंद्राची ७.७५ टक्के व्याज देणारी ‘ही’ योजना आजपासून बंद; गुंतवणूक करण्याचा शेवटचा दिवस\nमुंबई - राज्यातील पाच IAS, IPS अधिकाऱ्यांनाही कोरोनाची लागण; प्रशासनाच्या काळजीत भर\nCorona Virus News : शंभरीच्या आजीनं कोरोनाला हरवलं; Celebration असं केलं की काय विचारता\nमुंबई : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यपालांचे राजभवनाला खर्चकपातीचे निर्देश\nCoronaVirus News : कोरोनाग्रस्तांचा आकडा 57 लाखांवर; 'या' देशात एकही मृत्यू नाही तर काही ठिकाणी गंभीर स्थिती\nलॉकडाऊन नियमांंचं उल्लंघन करणाऱ्या महाराजाला दिल्ली पोलिसांनी केली अटक\nमुंबई : गेल्या २४ तासांत राज्यात १३१ पोलिसांना कोरोनाची बाधा; आतापर्यंत २२ पोलिसांचा मृत्यू , बाधित पोलिसांचा आकडा २०९५ वर.\nशेतकऱ्याच्या मनाची श्रीमंती; 10 मजुरांना विमानाने पाठवले घरी\nसानिया मिर्झाची 'मन की बात'; शोएबसोबत लग्न करण्यामागचं सांगितलं खरं कारण\nकोरोना हॉटस्पॉट धारावीतून सर्वात समाधानाची बातमी; राज्य सरकारच्या मेहनतीला यश\nनागपूरमध्ये ८ नव्या रुग्णांची भर, रुग्ण संख्या पोहोचली 454 वर.\n भारताविरुद्ध चीनने केली युद्धाची तयारी; सॅटेलाईट इमेजद्वारे मोठा खुलासा\nयवतमाळ : जिल्ह्यात विविध ठिकाणी संस्थात्मक विलगीकरण कक्षात भरती असलेल्या 43 नागरिकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.\n... 2 महिन्यांच्या बाळाला 22 हजारांना विकलं; कारण वाचून बसेल धक्का\nआयला सचिन... मास्टर ब्लास्टरनं शेअर केला वेस्ट इंडिजच्या दिग्गजाच्या मुलाचा फोटो अन्...\nकेंद्राची ७.७५ टक्के व्याज देणारी ‘ही’ योजना आजपासून बंद; गुंतवणूक करण्याचा शेवटचा दिवस\nमुंबई - राज्यातील पाच IAS, IPS अधिकाऱ्यांनाही कोरोनाची लागण; प्रशासनाच्या काळजीत भर\nCorona Virus News : शंभरीच्या आजीनं कोरोनाला हरवलं; Celebration असं केलं की काय विचारता\nमुंबई : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यपालांचे राजभवनाला खर्चकपातीचे निर्देश\nCoronaVirus News : कोरोनाग्रस्तांचा आकडा 57 लाखांवर; 'या' देश���त एकही मृत्यू नाही तर काही ठिकाणी गंभीर स्थिती\nलॉकडाऊन नियमांंचं उल्लंघन करणाऱ्या महाराजाला दिल्ली पोलिसांनी केली अटक\nमुंबई : गेल्या २४ तासांत राज्यात १३१ पोलिसांना कोरोनाची बाधा; आतापर्यंत २२ पोलिसांचा मृत्यू , बाधित पोलिसांचा आकडा २०९५ वर.\nशेतकऱ्याच्या मनाची श्रीमंती; 10 मजुरांना विमानाने पाठवले घरी\nसानिया मिर्झाची 'मन की बात'; शोएबसोबत लग्न करण्यामागचं सांगितलं खरं कारण\nकोरोना हॉटस्पॉट धारावीतून सर्वात समाधानाची बातमी; राज्य सरकारच्या मेहनतीला यश\nनागपूरमध्ये ८ नव्या रुग्णांची भर, रुग्ण संख्या पोहोचली 454 वर.\n भारताविरुद्ध चीनने केली युद्धाची तयारी; सॅटेलाईट इमेजद्वारे मोठा खुलासा\nयवतमाळ : जिल्ह्यात विविध ठिकाणी संस्थात्मक विलगीकरण कक्षात भरती असलेल्या 43 नागरिकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.\n... 2 महिन्यांच्या बाळाला 22 हजारांना विकलं; कारण वाचून बसेल धक्का\nआयला सचिन... मास्टर ब्लास्टरनं शेअर केला वेस्ट इंडिजच्या दिग्गजाच्या मुलाचा फोटो अन्...\nAll post in लाइव न्यूज़\nCoronaVirus : कोरोना आणि बॅक्टेरिअल इन्फेक्शनपासून लांब राहण्यासाठी आजच बदला ‘या’ सवयी\nगरमीच्या वातावरणात शरीरातून खूप घाम निघत असतो. त्यातून अनेक टॉक्सिन्स, बॅक्टेरिया बाहेर पडत असतात. बॅक्टेरियांमुळे शरीरााला घाम येत असतो. त्यामुळे त्वचा रोग होण्याची शक्यता असते.\nCoronaVirus : कोरोना आणि बॅक्टेरिअल इन्फेक्शनपासून लांब राहण्यासाठी आजच बदला ‘या’ सवयी\nCoronaVirus : कोरोना आणि बॅक्टेरिअल इन्फेक्शनपासून लांब राहण्यासाठी आजच बदला ‘या’ सवयी\nCoronaVirus : कोरोना आणि बॅक्टेरिअल इन्फेक्शनपासून लांब राहण्यासाठी आजच बदला ‘या’ सवयी\nCoronaVirus : कोरोना आणि बॅक्टेरिअल इन्फेक्शनपासून लांब राहण्यासाठी आजच बदला ‘या’ सवयी\nCoronaVirus : कोरोना आणि बॅक्टेरिअल इन्फेक्शनपासून लांब राहण्यासाठी आजच बदला ‘या’ सवयी\nCoronaVirus : कोरोना आणि बॅक्टेरिअल इन्फेक्शनपासून लांब राहण्यासाठी आजच बदला ‘या’ सवयी\nसध्या कोरोना व्हायरसमुळे मृत्यू होत असलेल्यांची संख्या जगभरासह भारतात सुद्धा वाढत आहे. दिवसेंदिवस कोरोनाची लागण होत असलेल्या लोकांची संख्या वाढत आहे. आज आम्ही तुम्हाला काही अशा सवयी सांगणार आहोत. ज्यात बदल घडून आणल्यानंतर तुम्ही कोरोनापासून लांब राहू शकता.\nसॅनिटाईजर सध्याच्या परिस्थीत जीवनावश्यक वस्तूंपै��ी एक बनली आहे. पण सॅनिटायजरचा वापर लोकांनी खूप आधीपासूनच केला असता तर ही वेळ आलीच नसती. कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता कुटुंबाची काळजी घेणं आत्ताच्या घडीला गरजेचं असल्यामुळे बाहेर पडणं टाळा. सरकारने एटीएम बंद केलेले नाहीत. एटीएममध्ये अनेक लोकांचा वावर असतो. त्यामळे हाताला सॅनिटाईज करूनचं एटीएममध्ये प्रवेश करा. तसंच घरातील कोणत्याही वस्तूला हात लावताना सॅनिटाईज करून घ्या.\nगरमीच्या वातावरणात शरीरातून खूप घाम निघत असतो. त्यातून अनेक टॉक्सिन्स, बॅक्टेरिया बाहेर पडत असतात. बॅक्टेरियांमुळे शरीरााला घाम येत असतो. त्यामुळे त्वचा रोग होण्याची शक्यता असते. त्यासाठी डिओचा वापर करा. यामुळे डीओत असलेले अल्कोहोल बॅक्टेरिया नष्ट करण्यासाठी फायदेशीर ठरत असतात.\nकोरोना व्हायरसचा संसर्ग होऊ नये यासाठी स्वतःचे कपडे रोज स्वतः धुवा. कुठेही बाहेर जाऊन आल्यानंतर त्याच कपड्यांवर घरात इतर ठिकाणी फिरू नका, कोणत्याही वस्तूला स्पर्श करू नका. अंर्तवस्त्रे सुद्धा रोजच्या रोज स्वच्छ करा.\nप्रायव्हेट पार्टस स्वच्छ ठेवा\nप्रायव्हडे पार्ट्सकडे दुर्लक्ष करू नका. त्या भागातील केसांची वाढ झाली असेल तर घरगुती उपायांचा वापर करून तो भाग स्वच्छ ठेवा. कारण उन्हाळा सुरू झाल्यामुळे शरीरातील उष्णता वाढून खाज, खुजली, फंगल इन्फेक्शचा सामना करावा लागू शकतो. यासाठी आधीच स्वच्छता बागळा. महिलांनी सुद्धा मासिक पाळी दरम्यान सतत पॅड बदलून तो भाग स्वच्छ ठेवा. अन्यता सेक्शुअसी ट्रान्समिडेट डिसीज पसरण्याची शक्यता असते. दिवसातून कमीतकमी दोन वेळा अंघोळ करा.\ncorona virusCoronavirus in MaharashtraHealthकोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरसआरोग्य\nCoronavirus: १४ एप्रिलनंतर देशव्यापी लॉकडाऊन हटवणं शक्य आहे का; खुद्द पंतप्रधानांनी दिले संकेत\nविभागीय आयुक्तांकडून क्वारंटीन वार्ड, आयसोलेशन वार्डची पाहणी\nCoronaVirus : श्वसन आजाराने मुलीच्या मृत्यूनंतर आणखी आठ कोरोना संशयित दाखल\nCoronaVirus : शिक्षिकेचा अहवाल निगेटीव्ह; क्वारंटाईनमधील १५०० जणांना दिलासा\nCoronavirus: पश्चिम उपनगरात कोरोनाचा आकडा आता 207; तर कोरोनाचा हॉटस्पॉट झालेल्या के पश्चिममध्ये 43 रुग्ण\nCoronavirus:…म्हणून भारतात कोरोना व्हायरसचा धोका कमी; अभ्यास अहवालातून लोकांना मोठा दिलासा\n 'या' महिन्यात कोरोना विषाणूंची लस मिळणार; ३ देशात पहिल्या ट���्प्यातील चाचणी यशस्वी\nनिकोटीनमुळे फक्त फुफ्फुसांचा नाही तर ९ प्रकारच्या कॅन्सरचा असू शकतो धोका; असा करा बचाव\nCoronaVirus News: बालआरोग्याचीच नव्हे तर बालमनाचीही घेऊ काळजी\n'या' डासांमधील बॅक्टेरियांमधून कोरोनाचा विषाणू होणार नष्ट; चीन आणि अमेरिकेतील तज्ज्ञांचा दावा\nपरदेशातून आलेल्या लोकांना फक्त कोरोनाच नाही; तर 'या' ८ व्हायरसचा असू शकतो धोका\n'या' आजाराचं कारण ठरू शकतं पोटाच्या खालच्या बाजूला दुखणं; जाणून घ्या लक्षणं आणि उपाय\nकोरोना संकट हाताळण्यात राज्य सरकार अपयशी ठरलंय, हा भाजपाचा आरोप पटतो का\nकेस कापताना आता अशी घेतली जातीये खबरदारी\n10च्या विद्यार्थ्यांना 'असे' मिळणार भूगोलाचे गुण\nरेल्वेचा पुन्हा अनागोंदी कारभार\n१५ जूनपासून शाळा नाही शैक्षणिक वर्षं सुरू होणार\nराज्यात राजकीय वादळाला सुरूवात \nराष्ट्रपती राजवटीची भीती अपयश लपवण्यासाठी \nश्रमिक एक्सप्रेसमध्ये श्रमिकांचेच हाल\nराजभवनातील गंजलेल्या तोफांमधून हल्ले काय होणार\nअशी कोरोनावाली ईद पुन्हा कधीही नको\nईदनिमित्त भाईजानची चाहत्यांना खास भेट\nकेंद्राची ७.७५ टक्के व्याज देणारी ‘ही’ योजना आजपासून बंद; गुंतवणूक करण्याचा शेवटचा दिवस\nआफ्रिकेतील 'हा' राजा दरवर्षी एका virgin तरूणीशी करतो लग्न, आतापर्यंत केली 15 लग्ने\nसानिया मिर्झाची 'मन की बात'; शोएबसोबत लग्न करण्यामागचं सांगितलं खरं कारण\n'ही' जीन्स असलेल्या लोकांना कोरोना विषाणूंचा धोका जास्त; संशोधनातून खुलासा\nCoronavirus : वस्तू किंवा सरफेसला हात लावल्यावर कोरोना पसरण्याबाबत नवा खुलासा, वाचा काय सांगते नवीन गाईडलाइन...\nक्षेत्रफळ, लोकसंख्या, अर्थव्यवस्था आणि सैन्यक्षमता; असं आहे भारत आणि चीनचं बलाबल...\n भारताविरुद्ध चीनने केली युद्धाची तयारी; सॅटेलाईट इमेजद्वारे मोठा खुलासा\nCoronaVirus News : ...म्हणून चिमुकल्यांना मास्क घालू नका; आरोग्य तज्ज्ञांनी दिला पालकांना सल्ला\n 6 फुटापर्यंतच्या सोशल डिस्टन्सिंगमध्येही कोरोनाचा धोका; इतकं ठेवा अंतर\nअभिनेत्री अमृता देशमुखच्या या हॉट अँड सेक्सी अदा पाहून म्हणाल- मार ही डालेंगे\nCoronaVirus News : राजभवनावर कोरोनाचे सावट; राज्यपालांचे खर्चकपातीचे निर्देश\nपरभणीत जुगार अड्ड्यावर छापा; १२ प्रतिष्ठितांवर गुन्हा दाखल\nCoronaVirus News : कोरोनानं हवाई वाहतूक क्षेत्रावर मोठं संकट; 'ही' कंपनी देणार 12,000 कर्मचाऱ्यांना नारळ\nCoronavirus: राज्यातील पाच IAS, IPS अधिकाऱ्यांनाही कोरोनाची लागण; प्रशासनाच्या काळजीत भर\nCorona Virus : शंभरीच्या आजीनं कोरोनाला हरवलं; Celebration असं केलं की काय विचारता\nCoronavirus: राज्यातील पाच IAS, IPS अधिकाऱ्यांनाही कोरोनाची लागण; प्रशासनाच्या काळजीत भर\nCoronaVirus News : राजभवनावर कोरोनाचे सावट; राज्यपालांचे खर्चकपातीचे निर्देश\nCoronaVirus News : कोरोनानं हवाई वाहतूक क्षेत्रावर मोठं संकट; 'ही' कंपनी देणार 12,000 कर्मचाऱ्यांना नारळ\nशेतकऱ्याच्या मनाची श्रीमंती; 10 मजुरांना विमानाने पाठवले घरी\n“एकास तीन हे तर भित्रे, रडव्यांचे लक्षण करुन दाखवा,रडून नको”; शेलारांचा घणाघात, म्हणाले...\nCorona Virus : शंभरीच्या आजीनं कोरोनाला हरवलं; Celebration असं केलं की काय विचारता\nCoronaVirus News: देशातील लॉकडाउन आणखी १५ दिवस वाढण्याची चिन्हे\nCoronavirus: आरोग्य सेतू अ‍ॅपमधून १ लाख रुपये कमवण्याची संधी; फक्त करावं लागणार ‘हे’ काम\n 6 फुटापर्यंतच्या सोशल डिस्टन्सिंगमध्येही कोरोनाचा धोका; इतकं ठेवा अंतर\nकोरोनाग्रस्तांना बरे करण्यासाठी जगभरातील हजारो डॉक्टरांकडून दिले जातेय अर्सेनिक औषध\nजगभरातील कोरोना व्हायरस अपडेट्स", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.timesnowmarathi.com/maharashtra-news/mumbai-news/article/health-minister-rajesh-tope-wrote-letter-to-all-doctors-nurses-and-hospital-staff-who-fight-against-corona-virus/287145", "date_download": "2020-05-29T13:51:03Z", "digest": "sha1:V3VCCCEV2KIIQO7GKSZWELWQUYHIFOQM", "length": 13160, "nlines": 83, "source_domain": "www.timesnowmarathi.com", "title": " आरोग्य मंत्र्यांचं डॉक्टर्स, कर्मचाऱ्यांना भावनिक पत्र, कोरोना युद्धातील ‘सैनिका’ची उपमा health minister rajesh tope wrote letter to all doctors, nurses and hospital staff who fight aga", "raw_content": "\nलोकल ते ग्लोबल लोकसभा निवडणूक २०१९ गावगाडा\nव्हायरल झालं जी काम-धंदा टेक इट EASY तब्येत पाणी लाइफफंडा धर्म-कर्म-भविष्य\nक्लिकक्लिकाट बघा की राव टाइम्सच्या हेडलाइन्स Live Tv ताजंतवानं ट्रेंडिंग झालं जी\nआरोग्य मंत्र्यांचं डॉक्टर्स, कर्मचाऱ्यांना भावनिक पत्र, कोरोना युद्धातील ‘सैनिका’ची उपमा\nआरोग्य मंत्र्यांचं डॉक्टर्स, कर्मचाऱ्यांना भावनिक पत्र, कोरोना युद्धातील ‘सैनिका’ची उपमा\nकोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची अविरत सेवा करण्याचं काम देशातील डॉक्टर्स, नर्सिंग स्टाफ आणि कर्मचारी करत आहेत. त्यांच्या सेवेचा आदर करत आज आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी एक भावनिक पत्र लिहिलंय. जाणून घ्या...\nआरोग्यमंत्री टोपेंचं डॉक्टर्स,कर्मचाऱ्यांना भावनिक पत्र |  फोटो सौ���न्य: Twitter\nकोरोना व्हायरससोबत अविरत लढा देत असलेल्या डॉक्टर्स, नर्स आणि हॉस्पिटल कर्मचाऱ्यांचे आरोग्य मंत्र्यांनी मानले आभार\nभावनिक पत्र लिहित, कोरोना युद्धातील सैनिकांची दिली उपमा\nसर्व कर्मचारी, डॉक्टरांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी आणि काही सूचना असल्यास द्याव्यात असं राजेश टोपेंचं आवाहन\nमुंबई: राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज रुग्णांच्या अविरत सेवेत मग्न असलेल्या राज्यातील डॉक्टर्स, नर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे आभार मानत एक भावनिक पत्र लिहिलंय. या पत्रात त्यांनी ‘युद्धातील आघाडीचे सैनिक’ अशी उपमा डॉक्टर्स, नर्स आणि कर्मचाऱ्यांना दिलीय. तुमच्या तत्पर सेवेमुळं आणि अथक प्रयत्नांमुळे आतापर्यंत राज्यातील ३९ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यात तुमचा सिंहाचा वाटा आहे, असं आरोग्यमंत्र्यांनी आरोग्य क्षेत्रातील सहकाऱ्यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे\n‘कोरोना’ संक्रमित रुग्णांची सेवा करणाऱ्या राज्यातील सर्व डॉक्टर्स, नर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे राजेश टोपे यांनी आभार मानले आहेत आणि त्यांचं अभिनंदनही केलंय. जीवाची बाजी लावून समाजसेवेसाठी हे अतुलनीय शौर्य दाखवत न थकता काम सुरू ठेवल्याबद्दल आरोग्यमंत्र्यांनी सर्वांना मानाचा मुजरा करत असल्याचं पत्रात म्हटलं आहे.\n‘कोरोनाचं जगभरात थैमान सुरु असताना मार्चच्या पहिल्या आठवड्यात या विषाणूचा आपल्या राज्यात शिरकाव झाला. तेव्हापासून आपण मंडळी जीवाची पर्वा न करता रुग्णांची सेवा करत आहात. तुमच्या या कार्याला सलाम. तुमच्या तत्पर सेवेमुळे आणि अविरत मेहनतीमुळं आतापर्यंत राज्यातील ३९ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यात तुमचा सिंहाचा वाटा आहे. त्याबद्दल आपणा सर्वांचं अभिनंदन व आभार’ असं आरोग्य क्षेत्रातील सहकाऱ्यांना उद्देशून राजेश टोपेंनी लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे\nकोरोनाचा राज्यात शिरकाव झाला तेव्हापासून आपणच त्याला सामोरं जात आहात. पहिले आपण सर्वांनी या कोरोना व्हायरस विरुद्धच्या युद्धाला सामोरं जाण्यासाठी राज्याचं नेतृत्व केलंय. त्याचप्रमाणं एखाद्या लढाईत आघाडीवरचा सैनिक झोकून देऊन नेटानं बाजी लढवत असतो तसं तुम्ही आतापर्यंत धीरानं कोरोना विरुद्ध लढत आहात. समाजाच्या सेवेसाठी हे अतुलनीय शौर्य तुम्ही गेल्या कित्येक दिवसांपासून न थकता दाखवत आहात. हे अभिनंदनीय असल्याचंही टोपे म्हणाले.\nकोरोना बाधित रुग्णांना अविरत सेवा देणाऱ्या माझ्या तमाम डॉक्टर्स व आरोग्य कर्मचारी बंधू भगिनींना माझा मानाचा मुजरा…#CoronaVirusUpdates#MeechMazaRakshak#मीचमाझारक्षक#मैंहीमेरारक्षक pic.twitter.com/sWCPEf0L1v\n‘तुम्ही दाखवत असलेल्या धीरामुळं रुग्णांना तर मानसिक बळ मिळतंच पण आम्हालाही त्यामुळं काम करण्याचं पाठबळ आणि प्रोत्साहन मिळतंय. देशातील सर्व जनता आपआपल्या घरात कुटुंबियांसोबत असतांना आपण आपलं कर्तव्य करत आहात. आपल्या कुटुंबियांपासून दूर आहात. अविरत सेवा करत आहात. खरं तर आपलं कौतुक करायला माझ्याकडील शब्द अपुरे पडत आहेत’, असंही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आपल्या पत्रात पुढे लिहिलंय.\nमी आपणा सर्वांना पुन्हा त्रिवार मानाचा मुजरा करतो, कोरोनाला हरवण्यासाठी आपली लढाई अशीच सुरु ठेवूया. ‘मीच माझा रक्षक’ हा संदेश आपण सर्वसामान्यांना दिला आहे. आपणही आपल्या प्रकृतीची काळजी घ्या, असा आपुलकीचा सल्ला देतानाच आपल्या काही सूचना असतील तर माझ्यापर्यंत जरुर पोहोचवा, असं आवाहनही शेवटी आरोग्यमंत्र्यांनी या पत्रात केलं आहे.\nधक्कादायक... अवघ्या १२ तासात कोरोनाचे ४३ नवे रुग्ण\nLIVE UPDATE: महाराष्ट्रात ५००० लोकं क्वारंटाइन, कारण त्यांचा रुग्णांशी होता थेट संबंध: राजेश टोपे\nआरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केला एक धक्कादायक खुलासा\nताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.\nPMC बॅक घोटाळा प्रकरणी भाजप नेत्याच्या मुलाला अटक\n'पाकिस्तानची अवस्था दारू पिऊन झिंगलेल्या माकडासारखी', पाहा कोणी केली टीका\nस्कॉर्पियन श्रेणीतील ‘वेला’ पाणबुडीचे जलावरण, चाचणीनंतर नौदलात समावेश\nKirit Somaiya first reaction: पाहा उमेदवारी गमावल्यांनंतर किरीट सोमय्या नेमकं काय म्हणाले\nप्रसिद्ध ज्योतिषी बेजान दारूवाला यांचं निधन\nयंदाचा पायी दिंडी सोहळा रद्द, पाहा काय झाला निर्णय\nचक्क ग्रामपंचायतीतचं अधिकाऱ्यांची दारू पार्टी\nराज्य सरकार लवकरच आर्थिक पॅकेज जाहीर करणार - अजित पवार\nमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केल्यावर मोदींना भेटले अमित शहा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.navarashtra.com/news/one-company-has-been-dismissed/235365.html", "date_download": "2020-05-29T13:08:28Z", "digest": "sha1:UXLRNOFKAJS3SGEVDJM4JTD77CNF6HZL", "length": 15689, "nlines": 249, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Navarashtra कोरोनाबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्या प्रकरणी एकाला कंपनीने केले बरखास्त", "raw_content": "\nनागपुर लखनऊ पुणे मुंबई\n शुक्रवार, मे 29, 2020\n954367721 खबर भेजने क लिए\nअहमदनगर औरंगाबाद जळगाव धुळे नंदुरबार मुंबई रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग मुंबई नागपुर ठाणे पुणे नाशिक अमरावती अकोला वर्धा चंद्रपुर भंडारा गोंदिया बुलढाणा गड़चिरोली वाशिम यवतमाळ\nशुक्रवार, मे २९, २०२०\nभारतात १,६५,७९९ कोरोनाबाधित तर आतापर्यंत एकूण ४,७..\nमजुरांच्या दुर्दशेला काँग्रेसच जबाबदार - मायावतीं..\nमजुरांच्या मुद्द्यावरून काँग्रेसच्या नेत्यांनी घे..\nस्थलांतरित मजुरांच्या जेवणाची व्यवस्था करण्याचे आ..\nपरदेश दौऱ्याच्या दोन महिन्यानंतर महिलेला झाला कोर..\nBoys Locker Room : मुलीची मुलाला बलात्काराची धमकी\nनेपाळच्या नव्या नकाशाबाबतच्या चर्चेला तूर्तास स्थ..\nभारत आणि चीनच्या सीमावादात मध्यस्थी करण्याची डोना..\nकोरोनाबाधित रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णालयात थ..\nरेशनिंगवर पुरेसा अन्नधान्य पुरवठा नसल्याने कम्युन..\nआषाढी एकादशीसाठी यंदा पायी दिंडी जाणार नाही - उपम..\nपनवेल महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांचा दिव्या..\nभारताचा ऑस्ट्रेलिया दौरा केला नियोजित, मालिकांचे ..\nहॉकीपटू बलबीर सिंग दोसांज यांचे निधन\nइतरशेअर मार्केटव्यापारबजेटनिवेश, विमा, बँकिंगकॉर्पोरेट विश्व\nहॉलिवूडसेलिब्रिटीसमिक्षाबॉक्स ऑफिसफिल्म जगतटेलीविजनगॉसिपअन्य ख़बरें\nदीपिका पादुकोण लॉकडाऊनच्या काळात ऐकत आहे ऑनलाईन स..\n''कहने को हमसफर है'' वेबसीरिजच्या निमित्ताने एकत..\nअक्षय कुमार पुन्हा मदतीसाठी सरसावला, १५०० सदस्यां..\nनगरमध्ये कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने शहरात काही ..\nहोमडेकोरहोम गार्डनिंगसेकंड इनिंगवास्तू ज्योतिष्ययोगाब्युटीफॅशनपर्यटनधर्म-आध्यात्मखाना खजाना\nयुट्यूबवर युट्यूब व्हर्सेस टिकटॉक महायुद्ध पडणार ..\nजिओ युजर्संना फटका, दररोज २ जीबी डेटा मिळणारा पॅक..\nकोरोनाबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्या प्रकरणी एकाला कंपनीने केले बरखास्त\nएकीकडे सरकार कोरोना व्हायरस चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तत्परतेने कार्य करत आहे तर दुसरीकडे समाजातील काही लोक या सगळ्याला तितकसं महत्व देताना दिसत नाही. अशीच एक घटना इन्फोसिस कंपनीतील एका कामगाराच्या बाबतीत घडली आहे. या कर्मचाऱ्याने सोशल मीडियावर कोरोना व्हायरसबाबत आक्षेपार्ह पोस्ट केली होती. कंपनीने तत्काळ या सगळ्याची दखल घेत कर्मचाऱ्याला कामावरुन काढून टाकलंय. कर्नाटक पोलिसांनी त्या व्यक्तीला अटक केली आहे.\nमुजीब मोहम्मद असे या व्यक्तीचे नाव असून त्याने आपल्या फेसबुक अकाउंटवरुन आक्षेपार्ह पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये, “या…सगळ्यांनी एकत्र या…बाहेर निघा…आणि उघड्यावर शिंका व व्हायरस पसरवा”, अशा आशयाचा संदेश होता. याप्रकरणी शुक्रवारी कर्नाटक पोलिसांनी , ‘‘ज्या व्यक्तीने लोकांना उघड्यावर शिंकण्यास आणि व्हायरस पसरवण्याचं आवाहन करणारी पोस्ट केली होती, त्याला अटक करण्यात आलं आहे. त्याचं नाव मुजीब असून तो इन्फोसिस या एका सॉफ्टवेअर कंपनीत काम करतो” अशी माहिती दिली होती.\nखडकीतील सेक्स रॅकेट उघडकीस\nअंकिता पाटील यांच्या विरोधात ७ अपक्ष उमेदवार\nनात्याला काळिमा ; दिरानेच केला भावजयीवर बलात्कार\nपोलादपूर तालुक्यात कापडे निवाचीवाडी येथे २ तर उमरठ येथील १ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह\nदौंडमध्ये दिवसा सामूहिक हत्याकांड\nपाली विभागाच्या डॉ. भगत यांना पदावरून कमी केले; उद्या विद्यार्थ्यांचे आंदोलन\nआषाढी एकादशीसाठी यंदा पायी दिंडी जाणार नाही - उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर निर्णय घोषित\nमनःशांतीसाठी आता देवेंद्र फडणवीस यांना पुस्तके वाचण्याची आवश्यकता - हसन मुश्रीफ\nमंचर पोलिसांची विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई\nनगर जिल्ह्यात आणखी ९ जण कोरोना बाधित\nजुळ्या बाळांना जन्म देणाऱ्या कोरोना बाधित मातेचा मृत्यू\nआषाढी एकादशीसाठी यंदा पायी दिंडी जाणार नाही - उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर निर्णय घोषित\nमनःशांतीसाठी आता देवेंद्र फडणवीस यांना पुस्तके वाचण्याची आवश्यकता - हसन मुश्रीफ\nमंचर पोलिसांची विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई\nनगर जिल्ह्यात आणखी ९ जण कोरोना बाधित\nजुळ्या बाळांना जन्म देणाऱ्या कोरोना बाधित मातेचा मृत्यू\nकंपन्यांकडून थकित रक्कम मिळवून देण्यासाठी पोल्ट्री व्यावसायिकांचे आमदारांना साकडे\nसदैव अपने पाठको के साथ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/photogallery/politics/the-power-of-one-vote/photoshow/68933536.cms", "date_download": "2020-05-29T14:33:20Z", "digest": "sha1:MZE7V2L3E6EASVEEDXH2JWPNUTMOW54V", "length": 10613, "nlines": 85, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nलोकशाहीत एक-एक मत महत्त्वाचं असतं. या एका मतामुळे अनेक सरकार जिंकतात तर अनेक सरकारं कोसळतात. या एका म तामळे जगाच्या लोकशाहीच्या इतिहासात काय बदल झाले हे जाणून घेऊ या.\n१ मताने वाजपेयींचे सरकार कोसळले\n१९९९मध्ये अटल बिहारी वाजपेयींचे १३ महिन्यांचे सरकार १९९९मध्ये केवळ मताने कोसळले. त्यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आला होता. या अविश्वास प्रस्तावात त्यांच्याविरोधात २७० मतं पडली तर त्यांच्या बाजूने २६९ मतं पडली. यामुळे त्यांचे सरकार कोसळले. मायावतींनी पलटलेले ते ऐतिहासिक मतं भारतीय लोकशाहीच्या इतिहासात अजरामर झाले.\nएका मताने हरणारे पहिले भारतीय उमेदवार\n२००४ मध्ये कर्नाटक विधानसभा निवडणुकीत ए. आर अनंतमुर्ती जे .डी. एसच्या तिकीटावर निवडणूक लढवत होते. या निवडणुकीत त्यांना ४०,२५१ मतं पडली तर त्यांच्या प्रतिस्पर्ध्याला ४०,२५२ मतं पडली. १ मताने निवडणूक हरणारे ते पहिले उमेदवार ठरले.\nएका मताने मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न भंगले\n२००९च्या निवडणुकांमध्ये काँग्रेस राजस्थानच्या निवडणुका जिंकलं होतं. तेव्हा सीपी जोशी मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार होते. विधानसभा निवडणुकीत सीपी जोशींना ६२,२१५ मतं पडली त्यांच्या विरोधात उभ्या असलेल्या कल्याण सिंंह चौहान यांना ६२,२१६ मतं मिळाली. या निवडणुकीत ते एका मताने पराभूत झाले. यामुळे त्यांचे मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न भंगले\nएका मताने थेचर झाल्या पंतप्रधानपदाच्या दावेदार\n१९७९मध्ये मार्गारेट थेचर १९७९ ब्रिटनच्या विरोधी पक्ष नेत्या होत्या. तेव्हाचे पंतप्रधान जेम्स कॅलहेन विरोधात त्यंनी अविश्वास प्रस्ताव आणला. या अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने ३११ मतं पडली तर विरोधात ३१० मतं पडली. या एका प्रस्तावामुळे कॅलहेन सरकार पडलं तर मार्गारेट थेचर पंतप्रधानपदाच्या प्रबळ दावेदार झाल्या. पुढच्या निवडणुकांमध्ये त्यांनी प्रचंड बहुमताने विजय मिळवला आणि त्या इंग्लंडच्या पहिल्या पंतप्रधान झाल्या.\nएका मताने झाले रुदरफोर्ड अमेरिकेचे राष्ट्रपती\nरुदरफोर्ड हेस हे अमेरिकेचे १८७६मध्ये राष्ट्रपती झाले. त्यांचा विरोधक टिन्डलर याल त्यांच्याहून २५०० जास्त पॉप्युलर मत मिळाली होती. जेव्हा इलेक्टोरल मतांची मोजणी झाली तेव्हा रुदरफोर्ड यांना १८५ मत मिळाली होती तर टिन्डलरला १८४. या एका मतामुळे रुदरफोर्ड अमेरिकेचे राष्ट्रपती झाले.\n१ मताने दर्शवला हिटलरला विरोध\n१९२१मध्ये अॅडॉल्फ हिटलरने नाझी पक्षाची स्थापना केली होती. हा पक्ष स्थापन झाल्यावर काही नेते हिटलरचा विरोध करत होते.यामुळे हिटलरने पक्षाला सोडचिठ्ठी दिली. पण काही काळानंतर हिटलरचं महत्त्व त्याच्या पक्षातील लोकांना लक्षात आलं. तेव्हा हिटलरला परत बोलवण्यात आलं. जेव्हा पक्षाच्या चेअरमनपदासाठी मतदान झालं तर पक्षातील ५५४ सदस्यांपैकी ५५३ सदस्यांनी हिटलरच्या बाजूने मतदान केलं तर एका सदस्याने हिटलरच्या विरोधात मतदान केलं. या एका मताने जर्मनीत हिटलरला पहिला विरोध दर्शवला होता.१९२१मध्ये अॅडॉल्फ हिटलरने नाझी पक्षाची स्थापना केली होती. हा पक्ष स्थापन झाल्यावर काही नेते हिटलरचा विरोध करत होते.यामुळे हिटलरने पक्षाला सोडचिठ्ठी दिली. पण काही काळानंतर हिटलरचं महत्त्व त्याच्या पक्षातील लोकांना लक्षात आलं. तेव्हा हिटलरला परत बोलवण्यात आलं. जेव्हा पक्षाच्या चेअरमनपदासाठी मतदान झालं तर पक्षातील ५५४ सदस्यांपैकी ५५३ सदस्यांनी हिटलरच्या बाजूने मतदान केलं तर एका सदस्याने हिटलरच्या विरोधात मतदान केलं. या एका मताने जर्मनीत हिटलरला पहिला विरोध दर्शवला होता.\n'या' दिग्गजांनी बजावला मतदानाचा हक्कपुढची गॅलरी\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://vidarbhakranti.com/?p=517", "date_download": "2020-05-29T14:09:20Z", "digest": "sha1:FRG6S53QMUKNTDWCOUAHLAZX3HARVAWI", "length": 14664, "nlines": 97, "source_domain": "vidarbhakranti.com", "title": "सिरोंचा तालुक्यात रोजगार हमीचे कामे प्रगतीपथावर ! – विदर्भ क्रांती", "raw_content": "\nआदिवासी विद्यार्थी संघाकडून व्येंकटापूर येथील गोरगरिबांना जीवनावश्यक वस्तूंचे किट्स वाटप\nआदिवासी विद्यार्थी संघाचं प्रयत्नाने मृत महिलेचा शव पोहोचला घरी\nस्थानिकांचे जीवनमान सुधारण्यासाठी दुग्ध व्यवसायाला चालना द्या… मंत्री सुनील केदार\nसिरोंचा तालुक्यातील बी.एस.एन.एल.ची इंटरनेट सेवा ठरली कुचकामी \nतालुका स्तरावर आदिवासी विकास मं��ळ खरेदी करणार मका\nसिरोंचा तालुक्यात रोजगार हमीचे कामे प्रगतीपथावर \nसिरोंचा तालुका प्रतिनिधी …\nसिरोंचा तालुक्यात रोजगार हमीचे कामे प्रगतीपथावर. सिरोंचा- पंचायत समिती सिरोंचा अंतर्गत सध्याच्या लाॅकडाऊन व संचारबंदी चा कालावधी बघता तालुक्यातील ग्रामीण भागातील गरीब व हेतकरू तसेच इतर गरीब बांधवांना हातास काम नसल्यामुळे कोणावरही उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी कुणाल उंदीरवाडे यांनी स्वतः पुढाकार घेऊन संपूर्ण तालुक्यांतील 39 ग्रामपंचायती अंतर्गत शासनाकडून प्राप्त अनुदान अनुसार तालुक्यात इंदिरा आवास योजना घरकुल बांधकाम व महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत बारा मदगी कामे तसेच वनविभागांतर्गत एकूण 177 कामे सुरू केलेले असून या कामावरील प्रत्येक मजुरास प्रति दिवस 268 रुपये प्रमाणे दैनंदिन मजुरी देण्यात येत आहे. तालुक्यातील 39 ग्रामपंचायती अंतर्गत शासनाने ठरवून दिलेल्या प्रमाणे या सर्व ग्रामपंचायत अंतर्गत एकूण 1301 असे विविध प्रकारचे कामे सध्या ग्रामपंचायत अंतर्गत सुरू आहेत. सदरची कामे जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत प्राप्त अनुदानातून करण्यात येत असून 39 ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांच्या 100% प्रतिसादामुळे कोणत्याही कामात अजिबात खंड न पडतात ही सर्व कामे सध्या प्रगतीपथावर असल्याची माहितीही पंचायत समितीचे गटविकास अधिकारी कुणाल उंदीरवाडे यांनी दिली आहे. सध्या तालुक्यातील विविध ग्रामपंचायती अंतर्गत 1300 कामे महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना अंतर्गत उपलब्ध करून दिली आहेत. सदर कामाचा आढावा स्वतः गटविकास अधिकारी हे आठवड्यातून दोन ते तीन वेळा वेळोवेळी घेत आहेत. गटविकास अधिकारी उंदिरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समितीचे तांत्रिक अधिकारी मनोज पडीशालवार, राकेश गणपुरपू, नागेश सेनीगारपु, अष्टशील कांबळे, डाटा ऑपरेटर नरेश दासरी, देविदास चव्हाण तसेच सर्व ग्रामपंचायतींचे ग्रामसेवक व रोजगार सेवक आपले काम योग्यरीत्या पार पडत असुन मजुरांना कामाच्या ठिकाणी सेनेटराईज, मास्क, हँडवॉशचे पाणी व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून देण्यात आलेली आहे. सोबतच कामावरील मजुरांना कोवीड-19 बाबत वेळो-वेळी मार्गदर्शन सुद्धा करण्यात येत असून प्रत्येक ग्रामपंचायती अंतर्गत कामाच्या ठिकाणी मजुरां करीता प्रथम उपचार पेटीची व्यवस्था सुद्धा सर्वच ठिकाणी करून देण्यात आली असल्याची माहिती गट विकास अधिकारी पंचायत समिती सिरोंचाचे कुणाल उंदीरवाडे यांनी दिली आहे.\nग्रामसेवक व तलाठी यांना मुख्यालयी राहण्यास सक्ती करा….संदीप राचर्लावार\nमाजी आमदार दिपक दादा आत्राम व जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांच्या हस्ते गोरगरिबांना अन्नधान्य किटचे वाटप\nआपला विदर्भ छत्तीसगड ताज्या घडामोडी तेलंगणा देश महाराष्ट्र मुलाखत राशिभविष्य रोजगार वार्ता संपादकीय\nअंजली तेंडुलकर अहमदनगरच्या शेतकऱ्यांमध्ये, सेंद्रिय शेतीला भेट\nहमदनगर : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सामाजिक उपक्रमात अग्रेसर आहे. आपल्या खासदार निधीतून त्याने अनेक ठिकाणी निधी दिलाय. मात्र त्याची पत्नी अंजली तेंडुलकर यांनीही त्याच्या पावलावर पाऊल टाकलं आहे. अंजली यांनी अहमदनगर जिल्ह्यातील सेंद्रिय शेतीची पाहणी करुन शेतकर्‍यांच्या मदतीसाठी हात पुढे केला. अंजली यांच्या स्नेही क्लिया इथे सेंद्रिय शेतीचा प्रचार आणि प्रसार करत आहेत. अंजली […]\nकरवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर परिसर पूर्ण प्लास्टिकमुक्त झाला आहे\nमंगळवेढ्याच्या स्पेशल हुरडा पार्ट्याना सुरुवात\nअमेरिकेचा पाकवर ड्रोन हल्ला, हक्कानीचा म्होरक्या ठार\nप्रीती झिंटांच्या संघात पोहोचला काश्मीरचा क्रिस गेल, लगावतो १००-१००मीटर लांब षटकार\nमुंबई : जम्मू-काश्मीरचा क्रिकेटर परवेझ रसूल आणि मध्यमगती गोलंदाज उमर नजीर यांना यंदाच्या आयपीएलच्या लिलावात कोणी विकत घेतले नाही. मात्र मंजूर अहमद डारला पहिल्यांदा आयपीएलमध्ये प्रवेश मिळाला. मंजूरला किंग्ज इलेव्हन पंजाबने १० लाख रुपयांना विकत घेतले. मंजूरने मुलाखतीत म्हटले होते, माझे लक्ष्य सध्या आयपीएल इतकेच आहे. गेल्या वर्षी पुणे वॉरियर्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्याकडून खेळलेल्या […]\nउद्या भारत-पाकिस्तान सेमीफायनल रंगणार, पाहा किती वाजता सुरु होणार मॅच\nएनआयएसाठी ‘मोस्ट वॉ़न्टेड’ अब्दुल मुश्ताक कुरेशीला अटक\nमुंबई : मुंबईतील २००६ रेल्वे ब़ॉम्बस्फोटाचा आरोपी इंडियन मुजाहिद्दीन या अतिरेकी संस्थेचा सभासद असलेल्या अब्दुल मुश्ताक कुरेशीला दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने अटक केली आहे. दरम्यान या दहशतवाद्यावर NIA ने ४ लाखांचे बक्षीस ठेवलं होतं. तर ���ंटरपोलने सुद्धा कुरेशीविरोधात विरोधात रेड कॉर्नर नोटीस काढली होती. अब्दुल कुरेशी हा बॉम्ब बनविण्यात एक्स्पर्ट अब्दुल कुरेशी हा बॉम्ब बनविण्यात […]\nशिर्डीत बनावट व्हीआयपी पास बनवून भाविकांची लूट\nया इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो गडचिरोली न्यायालयाअंतर्गत मर्यादित राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtranews24.com/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%AF/", "date_download": "2020-05-29T13:23:25Z", "digest": "sha1:CQTJMRSTLWYT5R7IYOGBEXMNERQAOZUB", "length": 11899, "nlines": 143, "source_domain": "maharashtranews24.com", "title": "भाजपा प्रवेशाच्या निर्णयाबाबत नितेश राणे यांचा खुलासा | महाराष्ट्र News24", "raw_content": "बुधवार, 6 मे 2020\nभाजपा प्रवेशाच्या निर्णयाबाबत नितेश राणे यांचा खुलासा\nभाजपा प्रवेशाच्या निर्णयाबाबत नितेश राणे यांचा खुलासा\nकणकवली : महाराष्ट्र News 24\nआमच्या दोघांमध्ये अतिशय उत्तम संवाद आहे. काही बाबतीत मतमतांतरे असतात त्याबाबत आम्ही चर्चा करतो.ते का पटले नाही हे त्यांनी मला सांगितले असे नितेश राणे यांनी स्पष्ट केले. राणे कुटुंबियांबद्दल तुम्ही कुठलीही चिंता करू नका. आमचा फेव्हिकॉलचा मजबूत जोड आहे, तो काही तुटणार नाही असे नितेश राणे म्हणाले.\nनिलेश हे माझे मोठे भाऊ असल्याने ते मला कधीही मार्गदर्शन करू शकतात. प्रत्येक गोष्टीवर दोघांचं एकमत होणं हे कोणाच्याच घरात शक्य नसल्याचे नितेश राणे यांनी स्पष्ट केले. निलेश यांना राजकारणाचा एक वेगळा अनुभव आहे, त्यांना एक वेगळा दृष्टीकोन आहे. ट्विटबाबत माझे निलेश यांच्याबरोबर बोलणे झाले. त्यांनी मला सांगितले मला तुझा हा विषय पटला नाही माझी भूमिका वेगळी आहे. कोकणाच्या जनतेची इच्छा होती म्हणून भाजपा प्रवेशाचा निर्णय घेतल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.\nविधानसभेत प्रत्येकाच्या खांद्याला खांदा लावून काम करावं लागणार अशी माझी भूमिका आहे. आदित्य ठाकरे सभागृहाचे सदस्य असतील तर त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करावे लागेल असे मी बोललो होतो, एका आमदारपुरता बोललो नव्हतो असेही नितेश यांनी स्पष्ट केले.\nPosted in देश, प्रमुख घडामोडी, महामुंबई, महाराष्ट्र, राजकारण, लाइफस्टाईलTagged नितेश राणे, निलेश राणे, भाजप\nअंधेरीत पेनसुला इमारतीला आग, 40 जणांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश\nराज ठाकरे म्हणजे एन्टरटेनमेंट… एन्टरटेनमेंट… एन्टरटेनमेंट…\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nपाणावलेल्या डोळ्यांनी तो हसत म्हणाला 2 लाख कर्ज...\nमुंबई : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त राज्यातील शेतकऱ्यांचा कर्जाच्या डोंगराचा भार हलका करण्यासाठी महाविकास आघाडीने शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळला आणि शेतकऱ्यांचे 2 लाख...\n‘स्वराज्यरक्षक संभाजी’ घेणार प्रेक्षकांचा निरोप\nमुंबई : महाराष्ट्र NEWS 24 ऑनलाईन डॉ. अमोल कोल्हे यांचा अभिमान, उत्सुकता आणि साहसाच्या बळावर सुरु झालेला स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेचा प्रवास हा...\nशिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त फडणवीसांचे ट्विट\nमुंबई : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त आज शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांना आदरांजली वाहिली जात...\nबिग बॉस सिझन 13: पारस छाब्रावर भडकला सलमान...\nमुंबई : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त बिग बॉस सिझन 13 हा कार्यक्रम सध्या जोरदार गाजतोय. त्यात शनिवारचा विकेंड का वार म्हंटल की प्रेक्षकांना...\nPUBGमुळे ढासळली मानसिक स्थिती; तरुणाच्या नावामुळे घटना जास्त...\nचाकण: महाराष्ट्र NEWS 24 वृत्त पबजी (PUBG) या गेम मुळे आजवर अनेक विचित्र घटना घडल्याचं आपल्याला ऐकायला मिळत होतं. चाकण मध्ये याचा प्रत्यय...\nविराट कोहलीने मानले जाहिरातीचे आभार; व्यक्त केल्या भावना\nमुंबई : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त विराट कोहली आणि अनुष्का शर्माची लव्हस्टोरी ही प्रत्येकाला भावणारी असून त्याचा प्रवास अनोखा आहे. विराट कोहलीसोबत अनुष्का...\nश्री जैन श्वेतांबर श्री पद्मप्रभु महाराज देवालय ट्रस्ट, पोयनाड तर्फे आरोग्य सुविधांसाठी दोन लाख पंचवीस हजार रुपयांचा धनादेश जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द\nपनवेल मध्ये कोरोना संदर्भातील विशेष तपासणी पथक\nकोरोनाच्या विरुद्धच्या लढाईत काँग्रेस पक्ष सक्रिय\nबदलापूर मध्ये शिवसेनेकडून भोजन कक्षाची उभारणी..\nरायगड यामधील सहा कंपन्यांना उतपादन सुरु ठेवण्याची परवानगी \nसंकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपले खासगीपण जपण्याच्या तुमच्या अधिकाराचा आम्ही आदर करतो. आमच्या व्यवसायाचा हा एक महत्त्वाचा पैलू आहे.\nश्री जैन श्वेतांबर श्री पद्मप्रभु महाराज देवालय ट्रस्ट, पोयनाड तर्फे आरोग्य सुविधांसाठी दोन लाख पंचवीस हजार रुपयांचा धनादेश जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द\nपनवेल मध्ये कोरोना संदर्भातील विशेष तपासणी पथक\nकोरोनाच्या विरुद्धच्या लढाईत काँग्रेस पक्ष सक्रिय\nबदलापूर मध्ये शिवसेनेकडून भोजन कक्षाची उभारणी..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/rain-with-thunderstorm-at-mumbai-and-thane-on-tuesday-imd-predicts/articleshow/69728135.cms", "date_download": "2020-05-29T14:16:56Z", "digest": "sha1:UCFKO36A6XHB4CO5FXERZAHZ2C7NIXNB", "length": 10476, "nlines": 117, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमुंबई आणि ठाणे जिल्ह्यात उद्या गडगडाटासह पाऊस\nउन्हाच्या काहिलीने त्रस्त झालेल्या आणि पावसाच्या प्रतीक्षेने आसुसलेल्या मुंबई-ठाणेकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात उद्या मंगळवारी ढगांच्या गडगडाटासह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळण्याची दाट शक्यता मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबईसह संपूर्ण कोकणात हा पाऊस होणार आहे.\nउन्हाच्या काहिलीने त्रस्त झालेल्या आणि पावसाच्या प्रतीक्षेने आसुसलेल्या मुंबई-ठाणेकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात उद्या मंगळवारी ढगांच्या गडगडाटासह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळण्याची दाट शक्यता मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबईसह संपूर्ण कोकणात हा पाऊस होणार आहे.\nमुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात मंगळवार हा पावसाचा वार ठरण्याची शक्यता आहे. अर्थात केरळात दाखल झालेल्या मोसमी पावसाने अद्याप राज्यात वर्दी दिलेली नाही. त्यामुळे उद्याचा पाऊसदेखील पूर्व मोसमीच असेल. किंबहुना या पावसाची वर्दी आज सोमवारी रात्री उशिरा मिळण्याची शक्यता आहे.\nअरबी समुद्रातील दक्षिणपूर्व भाग, लगतचा लक्षद्वीप आणि मध्यपूर्व भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने हा पाऊस पडणार आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांम��्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nसरसकट लॉकडाउन उठवणार नाही; मुख्यमंत्री ठाम...\nमुंबईतील 'हॉटेल फॉर्च्युन'मध्ये आग; २५ डॉक्टर सुदैवाने ...\nमहाराष्ट्राची फजिती करण्याचा केंद्राचा डाव; अनिल देशमुख...\n; राज ठाकरेंचं राज्यपालांना पत्र...\nठाकरे-पवारांची 'मातोश्री'वर गुप्त बैठक, तर्कवितर्कांना ...\n'बेटी बचाओ'चे नारे फोल ठरले आहेत: उद्धवमहत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nस्थलांतरितांसाठी धावली ठाण्याहून रेल्वे\nCBSE: मार्क वाढवायच्या नावे फसवणूक; बोर्डाने केले सावध\nकरोनामुळे पायी आषाढवारी रद्द; हेलिकॉप्टरने पादुका पंढरीत नेणार\n... म्हणून अमिताभ आणि जया यांच्या लग्नात होते फक्त पाच व-हाडी\nपुलवामातील स्फोटकांनी भरलेली कार हिजबुलच्या दहशतवाद्याची; भावाला अटक\nनिर्बंधाचा अमेरिकेनेही विचार करावा; हाँगकाँग सरकारचा इशारा\nप्रसिद्ध गीतकार योगेश गौर यांचं वयाच्या ७७ व्या वर्षी निधन\nमोदी सरकार २.० : या निर्णयांनी गाजवलं पहिलं वर्ष\n करोनाचे संकट नष्ट करण्यासाठी मंदिरात दिला नरबळी\nविद्या बालननं केली 'नटखट' या शॉर्ट फिल्मची निर्मिती\nडोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटला ट्विटरचा पुन्हा आक्षेप\nCBSE: मार्क वाढवायच्या नावे फसवणूक; बोर्डाने केले सावध\nप्रसिद्ध ज्योतिषी बेजन दारूवाला यांचे निधन; करोनामुळे मृत्यू\n३ हजार रुपयांच्या डिस्काउंटवर मिळतोय हा जबरदस्त फोन, पाहा किंमत\nसकाळी रिकाम्या पोटी पाण्यासह कच्चे लसूण खा, या गंभीर आजारांचा धोका होईल कमी\nव्यावसायिक अभ्यासक्रम शुल्क: मुंबई हायकोर्टाचा राज्य सरकारला दणका\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/dream", "date_download": "2020-05-29T15:04:42Z", "digest": "sha1:JWFXZIU6HIQZ6LQB7YD45WH5B6ITWXG5", "length": 5744, "nlines": 88, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nआता सोनू सूदकडे केली गेली गर्लफ्रेंडची मागणी\nमुंबईकरांना भावुक करतोय दिग्दर्शकाचा खास मेसेज\nयाचा अर्थ तरी काय कलाकारांच्या मुलांची विचित्र नावं\nमुंबईचं आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र गुजरातला हलवलं; महाराष्ट्राचा संताप\n'सेंट्रल व्हिस्टा प्रकल्प' रोखण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार\nलॉकडाऊनमध्ये छंद जोपासा, हेमा मालिनी यांचा सल्ला\nडॉक्टरांसोबत गैरव्यवहार, अनुष्काने व्यक्त केली नाराजी\nया ५ चित्रपटातून पाहा क्रिकेट मैदानावरील थरार\nमराठी सेलिब्रिटींचा अनोखा गुढीपाडवा\nमराठी सेलिब्रिटींचा अनोखा गुढीपाडवा\nदिशा पाटनीला ड्रायव्हरने देऊ केलं सॅनिटायझर, दिला नकार\nजिद्दीने साकारले न्यायाधीश होण्याचे स्वप्न\nअभिनेत्री शिल्पा शेट्टी, राज कुंद्रांविरोधात तक्रार\n'मुनगंटीवार के सपने' कधीही पूर्ण होणार नाहीत\nगब्बरने घोषणा केली; क्रिकेटमध्ये झोरावर येतोय\nएअरपोर्टवर दिसला महेश बाबू, विकी कौशलचा स्वॅग\nपुण्यात शिवजयंती धूमधडाक्यात साजरी\nमहाराष्ट्राचे राज्यपाल कोश्यारी यांनी केलं शिवरायांना अभिवादन\nदीपिकाने शेअर केला '८३' मधील रणवीरसोबतचा पहिला फोटो\nपाच लाख कोटी डॉलरचे स्वप्न अवास्तव\nपंजाबच्या सिक्युरिटी गार्डनं जिंकली मनं\n 'ती' रेखाटतेय पायने चित्र\nइंजीनिअरिंग करणारा मुलगा असा झाला बॉलिवूडचा धोनी\nमुंबई मॅरेथॉनमध्ये ५५ हजार स्पर्धक सहभागी\nसायना सोडून गेल्याचे दु:ख सर्वात मोठं\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/politics/farmers-are-the-dishonest-community-farmers-are-thief-and-scoundrel-farmers-are-bastard-they-should-be-beaten-with-shoes/", "date_download": "2020-05-29T14:07:44Z", "digest": "sha1:IPRTKE46IAGYJJEL32W7PZ5VZ7F7M5AP", "length": 8082, "nlines": 98, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "Farmers are the dishonest community Farmers are thief and scoundrel Farmers are bastard they should be beaten with shoes | भाजप नेते बरगळले, शेतकरी चोर आहेत, त्यांना चपलेने मारलं पाहिजे | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nयंदाचा पालखी सोहळा पायी होणार नाही, पण इतर ३ पर्याय दिले लॉकडाउन: महाराष्ट्रातून गुजरातला जाणारा २४ टन तांदूळ पकडला कंत्राटी डॉक्टर आणि बंधपत्रित डॉक्टरांचं मानधन समान करण्याचा निर्णय गुजरातमधील रुग्णालयांच्या दुर्दशेवर ताशेरे ओढणाऱ्या न्यायाधीशांची बदली छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांचे प्रदीर्घ आजाराने निधन सीकेपी बँकेचा परवाना रद्द, खातेदारांची उच्च न्यायालयात धाव देवगड: महिलेचा मृत्यू झाल्यानंतर ८ दिवसांनी कोरोना पॉसिटीव्ह रिपोर्ट आला\nभाजप नेते बरगळले, शेतकरी चोर आहेत, त्यांना चपलेने मारलं पाहिजे\nमहाराष्ट्रनामा.कॉम | Updated: 2 वर्षांपूर्वी | By अमेय पाटील\nपेट्रोल - डिझेल दर वाढीवर काँग्रेसच्या काळातील भाजप नेत्यांच्या प्रतिक्रिया\nशाळेच्या उदघाटनाचा मान राज ठाकरेंनी लहानग्या विद्यार्थ्यांना दिला\nराज ठाकरे दौऱ्या दरम्यान कोंकण वासियांना संबोधित करताना\nराज ठाकरेंना किसान मोर्चातील शेतकऱ्यांचा प्रतिसाद\nअम्फान चक्रीवादळ : प. बंगालला १, ००० कोटींची तात्काळ मदत, पंतप्रधानांची घोषणा\nशहरातील आरोग्यसेवा कमी पडत असताना गाव-खेड्यातही कोरोनाचा संसर्ग वाढतोय\nमहाराष्ट्रात आज २२५० नवे रुग्ण; कोरोना रुग्णांचा आकडा ३९,२९७ वर\nडिजिटल शालेय शिक्षण, प्रत्येक इयत्तेसाठी वेगळं चॅनेल - केंद्रीय अर्थमंत्री\nशरद पवारांकडून मुंबईतील एमएमआरडीए मैदानातील क्वारंटाईन केंद्राची पाहणी\nबीडच्या कंटेन्मेंट झोनमध्ये भाजप आमदाराचा लोकांशी संवाद; गुन्हा दाखल\nप्रसिद्ध ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी यांचं कोरोनामुळे निधन\nराज्यासाठी आपण काय करतो, याचं आत्मपरीक्षण केल्यास ते हितावह ठरेल; फडणवीसांना टोला\nरुग्णालयातील बेड्सची माहिती मिळत नसल्याने कोरोनाबाधित त्रस्त...सविस्तर\nकोविड १९ डॅशबोर्ड मान्यतेसाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्री, गृहमंत्र्यांना महाराष्ट्रनामाची विनंती\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.timesnowmarathi.com/sports-cricket-news/article/times-of-india-win-third-match-of-insurance-shield-cricket-t/284510", "date_download": "2020-05-29T13:53:58Z", "digest": "sha1:MYUEUG6TY5KNV4SMH6E35J73YZ6FRBRZ", "length": 8290, "nlines": 72, "source_domain": "www.timesnowmarathi.com", "title": " टाइम्स ऑफ इंडियाचा शानदार विजय, प्रशांतची भेदक गोलंदाजी, आशिष, परितोषची फटकेबाजी", "raw_content": "\nलोकल ते ग्लोबल लोकसभा निवडणूक २०१९ गावगाडा\nव्हायरल झालं जी काम-धंदा टेक इट EASY तब्येत पाणी लाइफफंडा धर्म-कर्म-भविष्य\nक्लिकक्लिकाट बघा की राव टाइम्सच्या हेडलाइन्स Live Tv ताजंतवानं ट्रेंडिंग झालं जी\nक्रीडा / क्रिकेटकिडा >\nटाइम्स ऑफ इंडियाचा शानदार विजय, प्रशांतची भेदक गोलंदाजी, आशिष, परितोषची फटकेबाजी\nटाइम्स ऑफ इंडियाचा शानदार विजय, प्रशांतची भेदक गोलंदाजी, आशिष, परितोषची फटकेबाजी\nमुंबईत चर्चगेटजवळील क्रॉस मैदानात सुरू असलेल्या इन्शुरन्स शिल्ड टी २० क्रिकेट स्पर्धेत टाइम्स ऑफ इंडिया स्पोर्ट्स क्लबने दुसरा विजय मिळवत स्पर्धेत आपले आव्हान कायम ठेवले आहे.\nटाइम्स ऑफ इंडियाचा शानदार विजय, प्रशांतची भेदक गोलंदाजी, आशिष, परितोषची फटकेबाजी |  फोटो सौजन्य: Times Now\nमुंबई : मुंबईत चर्चगेटजवळील क्रॉस मैदानात सुरू असलेल्या इन्शुरन्स शिल्ड टी २० क्रिकेट स्पर्धेत टाइम्स ऑफ इंडिया स्पोर्ट्स क्लबने दुसरा विजय मिळवत स्पर्धेत आपले आव्हान कायम ठेवले आहे. तीन साखळी सामन्यांच्या या स्पर्धेत टाइम्स ऑफ इंडिया स्पोर्ट्स क्लबने पहिल्या सामन्यांत कॅनरा बँकेचा ५ गडी राखून विजय मिळवला आहे. तर आजच्या सामन्यांत ओरिएंटल इन्शुरन्सला ९ गडी राखून विजय मिळवला आहे. टाइम्स ऑफ इंडियाकडून भेदक गोलंदाजी करत प्रशांत जाधव याने तीन विकेट घेतल्या. तर आशिष सावंत आणि परितोष मोहितेने शानदार फलंदाजी करत सहज विजय मिळवला.\nप्रशांत जाधवची भेदक गोलंदाजी\nओरिएंटल इन्शुरन्सने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. पण त्यांचा संपूर्ण संघ ८७ धावांत गारद झाला. ओरिएंटलकडून सचिन जगताप याने सर्वाधिक ३० धावा केल्या. तर टाइम्सकडून प्रशांत जाधव याने ४ षटकात १ मेडन, १५ धावा देत तीन विकेट पटकावल्या. त्याला संदीप राणा २, परितोष मोहिते, पंकज सावंत, राकेश पुतरन यांना प्रत्येक १ विकेट घेऊन चांगली साथ दिली.\nआशिष सावंत, परितोष मोहितेची फटकेबाजी\nओरिएंटलच्या ८८ धावांच्या लक्षाचा पाठलाग करताना आशिष स���वंत आणि परितोष मोहिते यांनी गोलंदाजांचाच चांगलाच समाचार घेतला. आशिष सावंत याने धुवाँधार फलंदाजी करत ४७ धावा केल्या. तर कर्णधार परितोष मोहिते याने नाबाद ३१ धावांचे खेळी केली. टाइम्स ऑफ इंडियाने हा सामना १०.३ षटकात खिशात घातला. त्यामुळे त्याचा रन रेट वाढला आहे.\nआता रन रेटवरून टाइम्स ऑफ इंडिया सेना फायनल्समध्ये जाते का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. टाइम्सने ३ पैकी २ सामने जिंकले आहेत. दुसरा सामना केवळ १ धावेने गमावला आहे.\nताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.\nIndia vs PAKISTAN: सामन्याआधी पाकिस्तानने केले होते असे काही, आता भारताने दिले उत्तर\nVIDEO: मतदान असं करं, अर्जुन तेंडुलकरला आईने समजवलं\nशाहिद आफ्रिदीचा भाऊ दहशतवादी, २००३ मध्ये काश्मीरमध्ये भारतीय सैन्याने केला खात्मा\nप्रसिद्ध ज्योतिषी बेजान दारूवाला यांचं निधन\nयंदाचा पायी दिंडी सोहळा रद्द, पाहा काय झाला निर्णय\nचक्क ग्रामपंचायतीतचं अधिकाऱ्यांची दारू पार्टी\nराज्य सरकार लवकरच आर्थिक पॅकेज जाहीर करणार - अजित पवार\nमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केल्यावर मोदींना भेटले अमित शहा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://kalamnaama.com/2019/08/discrimination-lessons-in-school/", "date_download": "2020-05-29T13:40:29Z", "digest": "sha1:GWHRG2FVUEUHLMBR3HWH2PHZMXM2IHWK", "length": 3239, "nlines": 80, "source_domain": "kalamnaama.com", "title": "शाळेतच भेदभावाचे धडे – Kalamnaama", "raw_content": "\nPrevious article बौद्धांची जात प्रमाणपत्राबाबतची कोंडी संपली\nNext article भास्कर जाधव : पुत्रप्रेमासाठी राजकीय लाचारी\nप्लेग, करोना, चापेकर आणि रँड…\nकरोना व्हायरस : ७ दिवस सरकारी कार्यालयं बंद राहणार\nकरोना: लांबपल्याच्या २३ एक्स्प्रेस गाड्या रद्द\nकरोना: मध्य आणि पश्चिम रेल्वे प्लॅटफॉर्म तिकिट १० वरुन ५० रुपये\nविधानसभेत भाजप मात्र स्वतंत्रपणे लढण्याच्या तयारीत : देवगड व सावंतवाडी मतदारसंघावर दावा\nलोकसभा निवडणूका संपल्यानंतर विधानसभा निवडणूका लवकरच होणार आहेत लोकसभेच्या निवडणुकीत भाजपसेना युती असतानाच …\nकाय आहे प्रज्ञा ठाकूरच्या शपथपत्रात \nमित्रांनो, सद्य परिस्थिती वर निराश किंवा नकारात्मक होवू नका.\nIPL 2019 – ८ युवा खेळाडूंना संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/editorial/article/incorrect-correction-what-are-the-consequences/articleshow/70645122.cms", "date_download": "2020-05-29T13:13:25Z", "digest": "sha1:WUDEX774CJ7OTOLMRDDHCEYPXUMZCGHD", "length": 20603, "nlines": 99, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "Article News : चुकीची दुरुस्ती; परिणामांचे काय - incorrect correction; what are the consequences\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nचुकीची दुरुस्ती; परिणामांचे काय\nश्रीधर लोणीइंट्रोदहावीच्या परीक्षेत अंतर्गत मूल्यांकन पुन्हा सुरू होत आहे...\nचुकीची दुरुस्ती; परिणामांचे काय\nदहावीच्या परीक्षेत अंतर्गत मूल्यांकन पुन्हा सुरू होत आहे. गेल्या वर्षीची चूक याद्वारे दुरुस्त झाली हे खरे; परंतु त्याचा फटका ज्या लाखो मुलांना बसला, त्याचे काय\nलोकानुनय हे आजच्या राजकारणाचे एक व्यवच्छेदक लक्षण. लोकांकडून सतत मागणी होत असेल, तर ती आधी कोण उचलून धरतो याबाबत राजकीय पक्षांत अघोषित स्पर्धाच असते. सत्ताधाऱ्यांवर दबाव आणण्यासाठी विरोधकांकडून लगेच मागण्यांचा पाठपुरावा सुरू होतो आणि लाभ-हानीचा विचार करून सत्ताधारी त्या पुऱ्या करतात. व्यवहार्यता, मागण्यांमधील तर्कसंगती आदींचा विचार यात होतच नाही असे नाही; परंतु राजकीय भूमिकेतून निर्णय घेतला जातो. लोकशाहीत जनताच सर्वोच्च असल्याने असे होणे स्वाभाविक आहे; परंतु शिक्षणातही लोकानुनयाचे राजकारण होऊ लागले तर त्याचे दीर्घकालीन परिणाम होतात. आता शिक्षणातही लोकानुनय होत असून, मागण्यांनुसार शैक्षणिक धोरणांचा आणि निर्णयांचा लंबक या टोकापासून त्या टोकापर्यंत जातो. याला धोरणसातत्यातील अभाव म्हणायचे की धरसोड परंतु शिक्षणाच्या केंद्रस्थानी असलेल्या विद्यार्थ्यांना याचा फटका बसतो आहे.\nदहावीत भाषा आणि समाजशास्त्र या विषयांसाठी अंतर्गत मूल्यांकनाची पद्धत पुन्हा सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. गेल्याच वर्षी ती बंद केली होती. मुळात ती बंद करण्याची गरज नव्हती. मात्र, दहावीतील उत्तीर्णांचे प्रमाण ९० टक्क्यांच्या उंबरठ्यावर आल्यानंतर 'गुणवत्तेचा फुगवटा' झाल्याचा साक्षात्कार काहींना झाला आणि हे केवळ अंतर्गत मूल्यांकनामुळे होत असल्याचा युक्तिवाद सुरू झाला. अंतर्गत परीक्षांत सढळ हस्ते गुण दिले जातात हे खरे आहे; परंतु असे केवळ दहावीतच होत नाही. विज्ञान, अभियांत्रिकी, वैद्यकीय यांसह विविध शाखांच्या पदवी आणि पदव्युत्तर परीक्षांतही प्रात्यक्षिक परीक्षांतील मूल्यांकनात हात अंमळ सैल सोडला जातो. त्याची चर्चा कधीच होत नाही. मात्र, दहावीत विद्यार्थ्यांवर गुणांची 'खैरात' होत असल्याचे मात्र हिरीरीने सांगितले जाऊ लागले. यामुळे एकूणच 'गुणवत्तेची पातळी खालावत' असल्याची चिंताही पसरली. दहावीला बसणाऱ्यांची एकूण संख्या, आर्थिक विषमता, ग्रामीण भागातील शिक्षणाचे प्रमाण आणि सामाजिक वास्तव, शैक्षणिक संधींची समानता या मुद्द्यांकडे दुर्लक्ष करून अनेकांनी अंतर्गत मूल्यांकनाची पद्धत बंद करण्याची मागणी सुरू केली.\nमागणी करणारा वर्ग पांढरपेशा असून, गुणवत्तेची त्याची संकल्पना प्रामुख्याने परीक्षांतील गुणांवर आहे. परीक्षा जितक्या कठोर तितकी गुणवत्ता अधिक असे हे समीकरण आहे. शिक्षण हक्क कायद्यात (आरटीई) आठवीपर्यंत अनुत्तीर्ण न करण्याचा नियम याच वर्गांमुळे गेला. या नियमाला या वर्गाकडून 'ढकलगाडी' हा असंवेदनशील शब्दप्रयोग करण्यात आला. या मागणीला राजकीय नेत्यांनीही उचलून धरले आणि 'आरटीई'चा मूळ गाभा समजून न घेताच त्यात दुरुस्ती करून अनुत्तीर्ण न करण्याची अट पाचवीपर्यंतच ठेवली गेली. दहावी-बारावीच्या परीक्षांत एखाद्या प्रश्नात चूक असेल किंवा अभ्यासाबाहेरचा प्रश्न आला असेल, तर याच वर्गाकडून चुकीच्या प्रश्नांचे पूर्ण गुण देण्याची मागणी होते आणि ती मान्यही होते. अन्य परीक्षा मंडळांच्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत राज्य परीक्षा मंडळाच्या विद्यार्थ्यांना कमी गुण असल्याने मुंबई, पुणे आदी मोठ्या शहरांत अकरावी प्रवेशाची समस्या निर्माण झाली तेव्हा या वर्गातून आवाज उठविला गेला. त्यानंतरच 'सर्वोत्तम पाचा'चा (बेस्ट फाइव्ह) निर्णय झाला. मध्यंतरी याच वर्गातून बारावीच्या रसायनशास्त्र विषयाच्या पुस्तकाची जाडी कमी करण्याची मागणीही झाली.\nया वर्गाच्या सगळ्या मागण्या चूक असतात असे नाही; परंतु त्यांचा आवाज मोठा असल्याने तो ऐकला जातो. ज्यांची पहिली किंवा दुसरी पिढी शिकते, असा वर्ग बोलका नाही. तो प्रामुख्याने ग्रामीण व दुर्गम भागांत आहे. शिक्षणाची परंपरा नसलेल्या, पोटाची खळगी भरण्यासाठी कष्ट करणारा हा वर्ग शिक्षणाबाबत व्यक्तच होत नाही. त्यामुळे त्यांची स्थिती काय आहे, त्यांचे म्हणणे अव्यक्तच राहते. बोलक्या वर्गाचे म्हणणे हे जणू समाजाचे म्हणणे आहे असे समजून निर्णय घेतला जात���. दहावीतील अंतर्गत मूल्यांकन बंद करण्याचा निर्णय हा त्यांपैकीच एक. शिक्षणामुळे पुढे जाण्याची, आर्थिकदृष्ट्या पुढे असणाऱ्यांच्या बरोबरीत येण्याची संधी मिळते हे खरे; परंतु आता खासगीकरणामुळे शिक्षणातील विषमता वाढत असून, प्रगत आणि वंचित समाज शैक्षणिकदृष्ट्या पूर्णत: भिन्न प्रतलावर आहे. समाजातील आर्थिक स्तरांचे प्रतिबिंब शिक्षणात पडलेले असताना सर्व विद्यार्थ्यांचा निर्णय, वरच्या घटकांना डोळ्यासमोर ठेऊन घेणे अयोग्य व अन्यायकारक आहे. अंतर्गत मूल्यांकनाबाबत असा अन्याय झाला, हे नाकारता येणार नाही.\nयंदा दहावीच्या परीक्षेत उत्तीर्णांचे प्रमाण बारा टक्क्यांनी घटले आणि सुमारे पावणेचार लाख मुला-मुलींवर नापासाचा शिक्का बसला. अंतर्गत मूल्यांकन असते तर त्यांपैकी निम्म्याहून अधिक उत्तीर्ण झाले असते आणि त्यामुळे त्यांचे पुढील शिक्षण सुरू झाले असते. नापासांमध्ये दुर्गम, ग्रामीण, निमशहरी भागातील; तसेच शिक्षणाची पुरेशी साधने नसलेल्या घटकांतील मुले-मुली अधिक असणार. मुलगी दहावीला अनुत्तीर्ण झाल्यास तिचे शिक्षण बहुधा थांबतेच आणि तिला घरकामाला जुंपले जाते, तर काही लग्नाच्या बोहल्यावर चढतात.\nदेशातील महिला आणि पुरुष यांच्याबाबत तुलनात्मक आढावा केंद्र सरकारतर्फे दरवर्षी घेतला जातो. २०१८च्या अहवालातील याची आकडेवारी पुरेशी बोलकी आहे. ग्रामीण भागात दर हजार मुलींमागे ३२९ मुलींचे शिक्षण घरकामामुळे थांबते, असे या अहवालात नमूद आहे. घरकाम, शाळा दूर असणे, लग्न आदी कारणांमुळे शिक्षण थांबविले जाते ही वस्तुस्थिती आहे. त्यासाठी सामाजिक आणि आर्थिक स्थिती सुधारण्याची धोरणे राबवितानाच शिक्षण पद्धतीतही लवचिकता हवी. 'आरटीई' हे त्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल आहे. अंतर्गत मूल्यांकनाकडेही या दृष्टिकोनातून पाहायला हवे. मात्र, तसे न पाहता गुणवत्तेचा स्तर खालावण्याला फक्त अंतर्गत मूल्यांकनच कारण असल्याचे भासवून ते बंद करण्यात आले.\nआता दहावीतील उत्तीर्णांची टक्केवारी घसरल्यानंतर आणि अंतर्गत गुण पुन्हा सुरू करण्याची मागणी जोर धरल्यानंतर सरकारने तज्ज्ञसमिती नेमली. या समितीच्या शिफारशींनुसार अंतर्गत मूल्यांकन पुन्हा सुरू होत आहे. गेल्या वर्षी केलेली चूक दुरुस्त करण्यात आली हे खरे; परंतु त्याचा फटका ज्या लाखो मुला-मुलींना बसला, त्य��चे काय विद्यार्थी हा शिक्षणाच्या केंद्रस्थानी आहे, असे केवळ बोलून चालत नाही, तर कृतीतून दाखवावे लागते. विद्यार्थ्यांऐवजी यंत्रणेवर भर दिल्यास आणि बोलक्या वर्गाच्या मागण्यांना झुकते माप दिल्यास त्याचा फटका लाखो विद्यार्थ्यांना बसतो. अंतर्गत मूल्यांकन सुरू करण्याबरोबरच बारावीची परीक्षा ६५० ऐवजी ६०० गुणांची करण्याचा निर्णयही जाहीर करण्यात आला आहे. असे निर्णय घेताना व्यापक विद्यार्थिहिताबरोबर धोरणसातत्यही हवे. त्याचबरोबर, महत्त्वाचे निर्णय शैक्षणिक वर्ष सुरू होण्याच्या किमान सहा महिने आधी जाहीर करायला हवेत. तसे झाले तरच विद्यार्थ्यांना त्याचा अधिक चांगला उपयोग होईल.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nनवऱ्यासोबत वेगळे राहण्याची तयारी; पण......\nपंढरीची वारी यंदा घरी\nदूरगामी परिणामांचे पर्वमहत्तवाचा लेख\nस्थलांतरितांसाठी धावली ठाण्याहून रेल्वे\n माकड करोना चाचणीचे सॅम्पल हिसकावून पळून गेले\nनेपाळचे पंतप्रधान स्वतःच्याच देशात तोंडघशी; नव्या नकाशाला मंजुरी नाही\nछत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांचे दीर्घ आजाराने निधन\nटीकाकारांना अभिनेत्री स्वरा भास्करचं कामातून उत्तर\nसीमा प्रश्नात तिसऱ्याची गरज नाही; चीनने अमेरिकेला ठणकावले\nभारत-चीन सीमावाद: ट्रम्प म्हणाले, PM मोदींचा मूड चांगला नाही\nचीनसोबतचा वाद चिघळणार; अमेरिका घेणार 'हा' निर्णय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.navarashtra.com/news/child-stori-of-sence-of-knowle/220348.html", "date_download": "2020-05-29T12:48:15Z", "digest": "sha1:TKESULGPUFQTUPAPUTWWMFKYLA3A7Z2H", "length": 15315, "nlines": 256, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Navarashtra शहाणपणाने केलेली मोजणी", "raw_content": "\nनागपुर लखनऊ पुणे मुंबई\n शुक्रवार, मे 29, 2020\n954367721 खबर भेजने क लिए\nअहमदनगर औरंगाबाद जळगाव धुळे नंदुरबार मुंबई रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग मुंबई नागपुर ठाणे पुणे नाशिक अमरावती अकोला वर्धा चंद्रपुर भंडारा गोंदिया बुलढाणा गड़चिरोली वाशिम यवतमाळ\nशुक्रवार, मे २९, २०२०\nभारतात १,६५,७९९ कोरोनाबाधित तर आतापर्यंत एकूण ४,७..\nमजुरांच्या दुर्दशेला काँग्रेसच जबाबदार - मायावतीं..\nमजुरांच्या मुद्द्यावरून काँग्रेसच्या नेत्यांनी घे..\nस्थलांतरित मजुरांच्���ा जेवणाची व्यवस्था करण्याचे आ..\nपरदेश दौऱ्याच्या दोन महिन्यानंतर महिलेला झाला कोर..\nBoys Locker Room : मुलीची मुलाला बलात्काराची धमकी\nनेपाळच्या नव्या नकाशाबाबतच्या चर्चेला तूर्तास स्थ..\nभारत आणि चीनच्या सीमावादात मध्यस्थी करण्याची डोना..\nबंधपत्रित डॉक्टर्सच्या मानधनात मोठी वाढ- मुख्यमंत..\nआषाढी एकादशीसाठी यंदा पायी दिंडी जाणार नाही - उपम..\nपनवेल महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांचा दिव्या..\nरेशनकार्ड प्रक्रियेतील उपविभागीय अधिकारी अर्चना क..\nभारताचा ऑस्ट्रेलिया दौरा केला नियोजित, मालिकांचे ..\nहॉकीपटू बलबीर सिंग दोसांज यांचे निधन\nइतरशेअर मार्केटव्यापारबजेटनिवेश, विमा, बँकिंगकॉर्पोरेट विश्व\nहॉलिवूडसेलिब्रिटीसमिक्षाबॉक्स ऑफिसफिल्म जगतटेलीविजनगॉसिपअन्य ख़बरें\nदीपिका पादुकोण लॉकडाऊनच्या काळात ऐकत आहे ऑनलाईन स..\n''कहने को हमसफर है'' वेबसीरिजच्या निमित्ताने एकत..\nअक्षय कुमार पुन्हा मदतीसाठी सरसावला, १५०० सदस्यां..\nनगरमध्ये कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने शहरात काही ..\nहोमडेकोरहोम गार्डनिंगसेकंड इनिंगवास्तू ज्योतिष्ययोगाब्युटीफॅशनपर्यटनधर्म-आध्यात्मखाना खजाना\nयुट्यूबवर युट्यूब व्हर्सेस टिकटॉक महायुद्ध पडणार ..\nजिओ युजर्संना फटका, दररोज २ जीबी डेटा मिळणारा पॅक..\nअकबराने दरबारात एकदा एक प्रश्न विचारून सर्वांना कोड्यात टाकले.\nजेव्हा सगळे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करीत होते, तेव्हा बिरबल आला आणि त्याने विचारले “हे काय प्रकरण आहे\nतेव्हा त्यांनी बिरबलाला प्रश्न सांगितला,”शहरात किती कावळे आहेत\nबिरबल हसला आणि अकबराकडे गेला, आणि घोषित केले की त्याच्या प्रश्नाचे उत्तर आहे,”एकवीस हजार पाचशे तेवीस”\nअकबराने बिरबलाला विचारले,”तुला उत्तर कसे ठाऊक\nबिरबलाने उत्तर दिले, “तुमच्या शिपायांना कावळे मोजण्यास सांगा, जर जास्त असतील तर कावळ्यांचे नातेवाईक शहराबाहेरून त्यांना भेटायला आले असतील आणि जर कमी असतील तर शहरातले कावळे नातेवाईकांना भेटायला शहराबाहेर गेले असतील.”\nबिरबलाच्या उत्तरावर खूष होऊन अकबराने बिरबलाला गळ्यातील मोत्याची माळ भेट दिली.\nतात्पर्य : आपल्या उत्तरासाठी स्पष्टीकरण असणे हे उत्तराइतकंच महत्वाचे आहे.\nखडकीतील सेक्स रॅकेट उघडकीस\nअंकिता पाटील यांच्या विरोधात ७ अपक्ष उमेदवार\nनात्याला काळिमा ; दिरानेच केला भावजयीवर बलात्कार\nपोलादपूर तालुक्यात कापडे निवाचीवाडी येथे २ तर उमरठ येथील १ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह\nदौंडमध्ये दिवसा सामूहिक हत्याकांड\nपाली विभागाच्या डॉ. भगत यांना पदावरून कमी केले; उद्या विद्यार्थ्यांचे आंदोलन\nआषाढी एकादशीसाठी यंदा पायी दिंडी जाणार नाही - उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर निर्णय घोषित\nमनःशांतीसाठी आता देवेंद्र फडणवीस यांना पुस्तके वाचण्याची आवश्यकता - हसन मुश्रीफ\nइंदापूरात अकरा वर्षाच्या चिमुरडीची कोरोनावर मात\nशाहूवाडी तालुक्यात घरगुती वादामुळे पतीने केला आरोग्यसेविका असलेल्या पत्नीचा खून\nशिक्रापुरातील पाच जणांपैकी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह\nआषाढी एकादशीसाठी यंदा पायी दिंडी जाणार नाही - उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर निर्णय घोषित\nमनःशांतीसाठी आता देवेंद्र फडणवीस यांना पुस्तके वाचण्याची आवश्यकता - हसन मुश्रीफ\nइंदापूरात अकरा वर्षाच्या चिमुरडीची कोरोनावर मात\nशाहूवाडी तालुक्यात घरगुती वादामुळे पतीने केला आरोग्यसेविका असलेल्या पत्नीचा खून\nशिक्रापुरातील पाच जणांपैकी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह\nबंधपत्रित डॉक्टर्सच्या मानधनात मोठी वाढ- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nसदैव अपने पाठको के साथ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/business/business-news/gdp-growth-rate-for-third-quarter-slips-to-6-6/articleshow/68207141.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article1", "date_download": "2020-05-29T13:45:59Z", "digest": "sha1:SQST53RUBZFW2VTHDXXJSEXL2RKHJKDB", "length": 7936, "nlines": 91, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nतिसऱ्या तिमाहीच्या जीडीपी दरात नीचांकी घसरण\nचालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत देशाचा जीडीपी दर घसरून ६.६ टक्के झाला आहे. गेल्या पाच तिमाहींमधील हे नीचांकी प्रमाण आहे. पहिल्या तिमाहीत विकासदर ८.२ टक्के, दुसऱ्या तिमाहीत ७.१ टक्के होता.\nचालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत देशाचा जीडीपी दर घसरून ६.६ टक्के झाला आहे. गेल्या पाच तिमाहींमधील हे नीचांकी प्रमाण आहे. पहिल्या तिमाहीत विकासदर ८.२ टक्के, दुसऱ्या तिमाहीत ७.१ टक्के होता.\nदेशांतर्गत आणि परदेशी मागणी घटल्याने विकास दरात घसरण झाली आहे. मात्र याचा परि��ाम अर्थव्यवस्थेवर झालेला नाही. भारतीय अर्थव्यवस्था चीनी अर्थव्यवस्थेपेक्षा वेगाने पुढे जात आहे. तिसऱ्या तिमाहीतला चीनचा जीडीपी ६.४ टक्के आहे. उत्पादन क्षेत्रात भारताची कामगिरी खूपच चांगली आहे. जगातल्या सहाव्या सर्वात मोठ्या ऑटो मॅन्युफॅक्चररच्या रुपात भारताने स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. स्मार्टफोन्सच्या उत्पादनातही भारताचा विस्तार वाढत आहे.\nअधिकृत आकडेवारीनुसार, २०१८-१९ च्या ऑक्टोबर-डिसेंबर या तिमाहीत देशाचा जीडीपी दर (२०११-१२ या आर्थिक वर्षाच्या स्थिर किंमतींवर आधारित) ३५ लाख कोटी रुपये असण्याचा अंदाज आहे. आर्थिक वर्ष २०१७-१८ मध्ये या तिमाहीत हे उत्पन्न ३२.८५ लाख कोटी रुपये होतं.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nसोनं झालं स्वस्त ; सलग तिसऱ्या सत्रात सोने दरात घसरण...\nलॉकडाउन मुदतवाढ अत्यंत घातक; आनंद महिंद्रांचे रोखठोक मत...\n ४.७५ कोटी भारतीयांची माहिती विकली\nदेशात महामंदी अटळ; अर्थव्यवस्था ५ % आक्रसणार...\nसोने महागले ; तेजी मागील हे आहे कारण...\nपाक बाजाराचा निर्देशांक कोसळलामहत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nविजय मल्ल्याला मोठा झटका\nएअर इंडियाकडून प्रवाशांसाठी मोठी घोषणा\nRBI च्या महत्वाच्या घोषणा\nतर करोनाचा धोका आणखी वाढेल; IMFने दिला इशारा\n माकड करोना चाचणीचे सॅम्पल हिसकावून पळून गेले\nनेपाळचे पंतप्रधान स्वतःच्याच देशात तोंडघशी; नव्या नकाशाला मंजुरी नाही\nछत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांचे दीर्घ आजाराने निधन\nटीकाकारांना अभिनेत्री स्वरा भास्करचं कामातून उत्तर\nसीमा प्रश्नात तिसऱ्याची गरज नाही; चीनने अमेरिकेला ठणकावले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/citizen-reporter/mumbai-local-news/road-safety-at-footpath-for-pedestrians/articleshow/71548949.cms", "date_download": "2020-05-29T14:50:56Z", "digest": "sha1:AH3MBQD36VWGML3SYQF6HBHLDR3QHKUW", "length": 4982, "nlines": 91, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nकोरोना पार्श्वभूमीवर अनोळखी व्यक्तींना प्रवेश बंद...\nपेपर विक्रेत्यांचे स्वागत व अभिनंदन...\nकोविड -१ cur कर्फ्यू सुरू आहे...\nपार्किंग संदर्भात नवीन बोर्ड लावामहत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nरस्ता पाणी आणि पायाभूत सुविधा mumbai\nस्थलांतरितांसाठी धावली ठाण्याहून रेल्वे\nकरोनामुळे अर्थव्यवस्थेचे मुख्य चाक चिखलात; मंदीने दरवाजा ठोठावला\nप्रसिद्ध गीतकार योगेश गौर यांचं वयाच्या ७७ व्या वर्षी निधन\n करोनाचे संकट नष्ट करण्यासाठी मंदिरात दिला नरबळी\nविद्या बालननं केली 'नटखट' या शॉर्ट फिल्मची निर्मिती\nडोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटला ट्विटरचा पुन्हा आक्षेप\nचार वर्षात तयार झाला 'हा' चित्रपट; ५ जूनला होणार प्रदर्शित\nया १३ शहरांनी संपूर्ण देशाची चिंता वाढवली", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/nashik/gandhigiri-police-rose-flower/", "date_download": "2020-05-29T13:12:31Z", "digest": "sha1:OKCUIH5IOA4KV42DYOVFC7MI23DK3OK5", "length": 28259, "nlines": 460, "source_domain": "www.lokmat.com", "title": "गुलाबपुष्प देऊन पोलिसांची गांधीगिरी - Marathi News | Gandhigiri of the police with a rose flower | Latest nashik News at Lokmat.com", "raw_content": "शुक्रवार २९ मे २०२०\nअंतिम वर्षाच्या सत्रातील परीक्षांचा तिढा सोडविण्यासाठी मुख्यमंत्र्यांची कुलगुरुसोबत होणार बैठक\nएल्गार परिषद प्रकरण : सुधा भारद्वाज यांचा अंतरिम जामीन अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळला\nस्थलांतरीत मजूर व रेशन कार्ड नसलेल्या गरजूंना पाच किलो मोफत तांदूळ\nदेशांतर्गत विमान सेवा सुरु झाल्याने एव्हिएशन क्षेत्राला आधार, परिस्थिती हळुहळु पूर्वपदावर येईल\nउपेक्षित सचिन सावंतांनी अपेक्षित अभ्यासानंतरच बोलावे; आशिष शेलारांचा टोला\n नुसरत भरुच्या दिसणार मराठी सिनेमाच्या हिंदी रिमेकमध्ये, लॉकडानमध्ये केली घोषणा\nम्हणे, टोळधाड ‘अल्लाह का कहर’... ट्विट करून भलतीच फसली झायरा वसीम\nअजय देवगणसोबत लग्न होण्याआधी या व्यक्तीच्या प्रेमात आकंठ बुडाली होती काजोल\nअतिशय सुंदर आहे सोनू सूदची पत्नी, पाहा त्याच्या संपूर्ण कुटुंबियांचे फोटो\nTikTok चे रेटिंग 1.2 स्टारवरुन पोहचले 4.4 स्टारवर, गुगलने हटविले 80 लाख निगेटिव्ह रिव्ह्यूज\nकेस कापताना आता अशी घेतली जातीये खबरदारी\nरेल्वेचा पुन्हा अनागोंदी कारभार\n१५ जूनपासून शाळा नाही शैक्��णिक वर्षं सुरू होणार\n10च्या विद्यार्थ्यांना 'असे' मिळणार भूगोलाचे गुण\nमुलींच्या 'या' ५ सवयींमुळे मुलांना लगेच येतो राग; तुमच्यासोबतही नक्की होत असणार असा प्रकार\nCoronaVirus : लॉकडाऊनचा रोगप्रतिकारकशक्तीवर 'असा' होत आहे परिणाम; जाणून घ्या लक्षणं\nCoronavirus: आरोग्य कर्मचाऱ्यांवरील कोरोनाचा धोका टळणार; वैज्ञानिकांनी बनवला ‘स्पेशल बॉडीगार्ड’\nकोरोना लसीच्या शोधात भारतात कसं सुरु आहे संशोधन समजून घ्या 'या' गोष्टी\nपुरूषांना आपल्या शरीराबाबत माहीत असायलाच हव्यात 'या' ५ गोष्टी\nसोनू सूदचा ४२० रुपयांचा लोकल पास, ID व्हायरल; म्हणाला, Life is full circle\nएल्गार परिषद प्रकरण : सुधा भारद्वाज यांचा अंतरिम जामीन अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळला\nगडचिरोली : 1.75 लाखांची लाच घेणारे दोन वनपरिक्षेत्र अधिकारी एसीबीच्या जाळयात\nसचिन सावंता उपेक्षित, त्यांनी अपेक्षित अभ्यासानंतरच बोलावे; आशिष शेलारांचा टोला\nरेशनिंगवर पुरेसा अन्न पुरवठा नसल्याने कम्युनिटी किचन सुरू ठेवण्याची रिपाईची मागणी; अन्यथा उपोषणाला बसणार\nभाईंदरच्या भाजपा नगरसेविकेवर रहिवाशांना मारहाण, शिवीगाळ प्रकरणी गुन्हा दाखल\nकर्नाटक- दिवसभरात नव्या २४८ रुग्णांची नोंद; राज्यातील आकडा २ हजार ७८१ वर\nऑनलाईन मद्य विक्रीच्या नावाखाली होणारी फसवणूक लक्षात घेता मुंबईत फक्त कॅश ऑन डिलिव्हरीवर भर\nयंदा पायी वारी जाणार नाही, हेलिकॉप्टर, वाहन किंवा विमानपैकी एक पर्याय वापरणार; उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बैठकीत निर्णय\nदेवालाही उन्हाची झळ... पुजाऱ्यांकडून कोल्ड्रिंग अन् चॉकलेट्सचा नैवेद्य\nछत्तीसगडचे पहिले मुख्यमंत्री अजित जोगी यांचे निधन\nदेशाचं नाव इंडियाऐवजी भारत करा; सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेवर २ जून रोजी सुनावणी\nCorona Virus: जगाला संकटात टाकून हे आनंदात जगतायेत; भज्जी चीनवर भडकला\nकर्नाटकात पुन्हा राजकीय संकट येडीयुराप्पांविरोधात २० आमदार बंडाच्या पवित्र्यात\nछत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांचं निधन\nसोनू सूदचा ४२० रुपयांचा लोकल पास, ID व्हायरल; म्हणाला, Life is full circle\nएल्गार परिषद प्रकरण : सुधा भारद्वाज यांचा अंतरिम जामीन अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळला\nगडचिरोली : 1.75 लाखांची लाच घेणारे दोन वनपरिक्षेत्र अधिकारी एसीबीच्या जाळयात\nसचिन सावंता उपेक्षित, त्यांनी अपेक्षित अभ्यासानंतर�� बोलावे; आशिष शेलारांचा टोला\nरेशनिंगवर पुरेसा अन्न पुरवठा नसल्याने कम्युनिटी किचन सुरू ठेवण्याची रिपाईची मागणी; अन्यथा उपोषणाला बसणार\nभाईंदरच्या भाजपा नगरसेविकेवर रहिवाशांना मारहाण, शिवीगाळ प्रकरणी गुन्हा दाखल\nकर्नाटक- दिवसभरात नव्या २४८ रुग्णांची नोंद; राज्यातील आकडा २ हजार ७८१ वर\nऑनलाईन मद्य विक्रीच्या नावाखाली होणारी फसवणूक लक्षात घेता मुंबईत फक्त कॅश ऑन डिलिव्हरीवर भर\nयंदा पायी वारी जाणार नाही, हेलिकॉप्टर, वाहन किंवा विमानपैकी एक पर्याय वापरणार; उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बैठकीत निर्णय\nदेवालाही उन्हाची झळ... पुजाऱ्यांकडून कोल्ड्रिंग अन् चॉकलेट्सचा नैवेद्य\nछत्तीसगडचे पहिले मुख्यमंत्री अजित जोगी यांचे निधन\nदेशाचं नाव इंडियाऐवजी भारत करा; सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेवर २ जून रोजी सुनावणी\nCorona Virus: जगाला संकटात टाकून हे आनंदात जगतायेत; भज्जी चीनवर भडकला\nकर्नाटकात पुन्हा राजकीय संकट येडीयुराप्पांविरोधात २० आमदार बंडाच्या पवित्र्यात\nछत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांचं निधन\nAll post in लाइव न्यूज़\nगुलाबपुष्प देऊन पोलिसांची गांधीगिरी\nओझर : कोरोनाचे गांभीर्य लक्षात न घेता रस्त्यावर भरकटकणाºया वाहनचालकांना पोलिसांनी गुलाबपुष्प देऊन गांधीगिरी केली.\nओझरला रस्त्यावर फिरणाऱ्या वाहनधारकांचे गुलाबपुष्प देऊन गांधीगिरीने स्वागत करताना पोलीस उपनिरीक्षक अजय कवडे, पानसरे आदी.\nठळक मुद्देपुन्हा दिसलात तर फटके देऊ अशा शब्दात कानउघाडणी केली.\nओझर : कोरोनाचे गांभीर्य लक्षात न घेता रस्त्यावर भरकटकणाºया वाहनचालकांना पोलिसांनी गुलाबपुष्प देऊन गांधीगिरी केली.\nपोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी गावातील प्रत्येक चौकात संचलन करून कोरोनाचे गांभीर्य न घेता गावात व इतरत्र मास्क न वापरता फिरणाºया वाहनधारकांना अडवून गुलाबपुष्प दिले. त्यांना न फिरण्याची तंबी दिली. आता पुष्प देतो पण पुन्हा दिसलात तर फटके देऊ अशा शब्दात कानउघाडणी केली.\nयावेळी भगवा चौक, चांदणी चौक, शिवाजी चौक, मेनरोड आदी भागातून संचलन केले. यावेळी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अजय कवडे, पानसरे, एकनाथ हळदे, बैरागी, अरु ण गायकवाड व पोलीस कर्मचारी उपस्थित होते. गावातील मेडिकल, बँका, किराणा व अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार ठप्प होते.\nPolicecorona virusपोलिसकोरोना वायरस बातम्या\n जगभरात कोरोनाचे बळी ३३००० पार; अमेरिकेत वेगवेगळे प्रयोग\nCoronaVirus कोरोनाग्रस्त रुग्णाने मुलीच्या लग्नाच्या पत्रिका वाटल्या; पुणे ते मीरा भाईंदर प्रवास\nवाहतूक पोलिसांनी ६५९ निराधारांना केले निवारा केंद्रात दाखल\n रिक्षावाल्याच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध सुरू; अजित पवारांचे आदेश\nCoronaVirus : भाडेकरूंना दिलासा पुढच्या महिन्याचं भाडं घ्याल तर थेट जाल तुरुंगात\nठाण्यातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या झाली १०\nनाशिकमधील कॉलेजरोड भागात बिबट्याचा महिलेवर हल्ला\nधुळ्याच्या टेस्टिंग लॅबबाबत संशयाचा व्हायरस\nजिल्ह्यात नवीन ५० रुग्ण \nशहरात कोरोनाबाधितांचे दीड शतक\nश्रमिक रेल्वेतून उत्तर प्रदेशला एक हजार ३२ मजूर रवाना\nदाटवस्तीच्या प्रतिबंधित क्षेत्रात आता सीसीटीव्हीची नजर\nकोरोना संकट हाताळण्यात राज्य सरकार अपयशी ठरलंय, हा भाजपाचा आरोप पटतो का\nकेस कापताना आता अशी घेतली जातीये खबरदारी\n10च्या विद्यार्थ्यांना 'असे' मिळणार भूगोलाचे गुण\nरेल्वेचा पुन्हा अनागोंदी कारभार\n१५ जूनपासून शाळा नाही शैक्षणिक वर्षं सुरू होणार\nराज्यात राजकीय वादळाला सुरूवात \nराष्ट्रपती राजवटीची भीती अपयश लपवण्यासाठी \nश्रमिक एक्सप्रेसमध्ये श्रमिकांचेच हाल\nराजभवनातील गंजलेल्या तोफांमधून हल्ले काय होणार\nअशी कोरोनावाली ईद पुन्हा कधीही नको\nईदनिमित्त भाईजानची चाहत्यांना खास भेट\n उर्वशी ढोलकियाच्या फोटोंवरून नजर नाही हटणार\nअतिशय सुंदर आहे सोनू सूदची पत्नी, पाहा त्याच्या संपूर्ण कुटुंबियांचे फोटो\nया मराठी अभिनेत्रीच्या Hot and sexy अदा पाहून व्हाल क्रेझी\nदेवालाही उन्हाची झळ... पुजाऱ्यांकडून कोल्ड्रिंग अन् चॉकलेट्सचा नैवेद्य\n‘रोडीज’ फेम रघुरामच्या चिमुकल्याचे फोटो व्हायरल, पाहा क्यूट फोटो\nगर्लफ्रेंडसाठी केली 8 लाखांची चोरी, पोलिसांनाही इमोशनल करून गेली 'या' दोघांची 'लव्ह स्टोरी'\nCoronaVirus अमेरिकेचा जगातील सर्वांत मोठा युद्धसराव; भारतही सहभागी होणार\nCoronaVirus News : 'या' व्यक्तींनी शक्यतो प्रवास टाळावा, रेल्वे मंत्रालयाचं प्रवाशांना आवाहन\n\"चीनला 'बॅन' करा, उद्योग-धंदे भारतात हलवा\"; अमेरिका तयार करत आहे 'मास्टर प्लॅन'\nCoronavirus: आरोग्य कर्मचाऱ्यांवरील कोरोनाचा धोका टळणार; वैज्ञानिकांनी बनवला ‘स्पेशल बॉडीगार्ड’\nकोरोनामुळे होणाऱ्या ���ृत्यूबाबत मोठा तज्ज्ञांचा मोठा खुलासा; समोर आली ही ५ कारणं\nलहान बालक,गर्भवती महिला,वृध्दांनी रेल्वे प्रवास करू नये\nघरगुती वादातुन आरोग्य सेविकेचा गळा आवळून खुन\n उर्वशी ढोलकियाच्या फोटोंवरून नजर नाही हटणार\n३४ महाविद्यालयांचे नॅक नामांकन रखडले\nउपेक्षित सचिन सावंतांनी अपेक्षित अभ्यासानंतरच बोलावे; आशिष शेलारांचा टोला\nहेलिकॉप्टरमधून येणार मानाच्या पालख्या; एका पालखीत असणार पाच वारकऱ्यांचा समावेश\nछत्तीसगडचे पहिले मुख्यमंत्री अजित जोगी यांचे निधन\nकर्नाटकात पुन्हा राजकीय संकट येडीयुराप्पांविरोधात २० आमदार बंडाच्या पवित्र्यात\nCoronavirus News: अजित पवारांची मोठी घोषणा; राज्य सरकार लवकरच देणार पॅकेज\nCoronavirus News: मराठमोळ्या तरुणानं बनवला 'कोविड रोबोट'; डॉक्टरांना मदत करणार, रुग्णांची काळजी घेणार\n अमित शाहांची सर्व मुख्यमंत्र्यांसोबत बैठक\nCoronaVirus News : कोरोनाच्या लढ्यात आशेचा किरण देशात \"या\" 9 औषधांची केली जातेय चाचणी\nCoronaVirus News: दिवसभरात २,५९८ जणांना बाधा; कोरोना रुग्णसंख्या ५९,५४६ वर\nCoronaVirus News: धारावीत कोरोनाचा विळखा होतोय सैल; महापालिकेची मेहनत फळाला\nजगभरातील कोरोना व्हायरस अपडेट्स", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/author/dr-leela-dixit/", "date_download": "2020-05-29T14:44:03Z", "digest": "sha1:C3NQEFVN4UZHD7FX6AOQRHDD5UXN5JH2", "length": 9461, "nlines": 223, "source_domain": "www.loksatta.com", "title": "डॉ. लीला दीक्षित | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात ४५ हजार चाकरमानी दाखल\nमाथेरानमधील घोडय़ांसाठी अनंत अंबानींकडून खुराक\nरिक्षातूनही आता करोना रुग्णांची वाहतूक\nधुळ्यात पोलिसाला करोनाची लागण\nभाडय़ाची दुकाने रिकामी होण्यास सुरुवात\nगणितआई सकाळी लवकर उठली. तिची दहा बाळे रांगेने गोधडी पांघरून छान झोपली होती.\nदोन दिवसांत नाही आठ दिवसांत मात्र गजांच्या खिडक्या तयार झाल्या. आजीने पडवीचे दार बंद केले.\nदरवर्षी रमण सुट्टीत कोकणात जायचा. पण यंदा उलटा बेत झाला होता. भरपूर आंब्याच्या पेटय़ा घेऊन आजोबाच पुण्याला येणार असं ठरलं. कारण रमणच्या घरीच त्यांच्या बंगल्यावर आजोबांची तुला करायची ठरली होती. आजोबांना दोन मुलगे- रमणचे बाबा म्हणजे उमेशकाका आणि दिपूचे आणि रसिकाचे वडील प्रकाशकाका. त्याशिवाय आजोबांच्या दोन मुली- निर्मलाआत्या आणि प्रमिलाआत्या. त्या पुण्यातच राहत होत्या. आजोबांचे […]\nगर्लफ्रेण्डला भेटायला बिहारला जायचंय; बॉयफ्रेण्डच्या विनंतीवर सोनू सूद म्हणतो...\nअपेक्षा सोडली; अक्षय कुमारच्या 'पृथ्वीराज चौहान'चं भव्य सेट पाडणार\nविराटने अनुष्काला घटस्फोट द्यावा, भाजपा आमदाराची 'त्या' वादावरुन मागणी\n'तुमची नेहमी आठवण येते'; विलासरावांच्या जयंतीनिमित्त रितेश भावूक, पाहा व्हिडिओ\nफक्त एक काॅल करा; सोनू सूदचं स्थलांतरितांना मदतीचं आश्वासन\nबदलापूरची जांभळं पिकली झाडावरती..\nटाळेबंदीत बंदोबस्तासह गुन्हेगारीस आळा घालण्याचे आव्हान\nरिक्षातूनही आता करोना रुग्णांची वाहतूक\nसांस्कृतिक नगरांमधल्या कट्टय़ांचा ऑनलाइन आविष्कर\nमाथेरानमधील घोडय़ांसाठी अनंत अंबानींकडून खुराक\nमासळी लिलाव बाजार बंद\nसुविधाच नसताना ऑनलाइन शिक्षणाचा घाट\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\nVIDEO: गिरीश कुबेरांनी वाङ्‌मयचौर्य केले का", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida-news/sri-lanka-players-denied-pakistan-tour-javed-miandad-angry-suggest-fine-for-those-players-vjb-91-1974264/", "date_download": "2020-05-29T14:23:08Z", "digest": "sha1:6KEEQONMB57WSHWCGD74XRLNHOQPAXL3", "length": 12292, "nlines": 198, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Sri lanka players denied pakistan tour javed miandad angry suggest fine for those players vjb 91 | “पाकिस्तानात खेळायला यायचं नसेल, तर त्यांना दंड करा” | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात ४५ हजार चाकरमानी दाखल\nमाथेरानमधील घोडय़ांसाठी अनंत अंबानींकडून खुराक\nरिक्षातूनही आता करोना रुग्णांची वाहतूक\nधुळ्यात पोलिसाला करोनाची लागण\nभाडय़ाची दुकाने रिकामी होण्यास सुरुवात\n“पाकिस्तानात खेळायला यायचं नसेल, तर त्यांना दंड करा”\n“पाकिस्तानात खेळायला यायचं नसेल, तर त्यांना दंड करा”\nपाकिस्तानचे माजी कर्णधार श्रीलंकन खेळाडूंवर भडकले..\nश्रीलंका संघातील दहा खेळाडूंनी सुरक्षेच्या कारणावरून पाकिस्तान दौऱ्यातून माघार घेतली. सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान श्रीलंका संघ पाकिस्तान दौऱ्यावर जाणार आहे. यामध्ये एकदिवसीय आणि टी-२० सामन्याची मालिका खेळवली जाणार आहे. पाकिस्तानच्या जिओ टीव्हीने श्रीलंका क्रिकेट बोर्डाच्या (एसएलसी) हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, सुरक्षेच्या कारणावरून श्रीलंकेच्या दहा खेळाडूंनी पाकिस्तान दौऱ्यातून माघार घेतली आहे. त्यावर मिश्र प्रतिक्रिया उमटल्या. त्यातच पाकिस्तानचा माजी कर्णधार जावेद मियांदादने श्रीलंकन खेळाडूंबद्दल संताप व्यक्त केला आहे.\nआंतरराष्ट्रीय सामने खेळण्यास खेळाडूंनी प्राधान्य द्यायला हवे. पाकिस्तान दौर्‍यावर न जाण्याचा निर्णय घेणार्‍या खेळाडूंकडून दंड वसूल करण्यात यावा, असा सल्ला जावेद मियांदादने श्रीलंकेच्या क्रिकेट बोर्डाला दिला आहे. तसेच पाकिस्तानी खेळाडूंनी आगामी मालिकेवर लक्ष केंद्रीत करावे. या मालिकेसाठी जोरदार तयारी करावी. श्रीलंकेचा कोणता खेळाडू दौर्‍यावर आला नाही याचा विचार न करता खेळाडूंनी चांगला खेळ करण्यावर भर द्यावा, असा कानमंत्र मियांदादने पाकिस्तानी क्रिकेटपटूंना दिले आहे.\n२७ सप्टेंबरपासून श्रीलंकेचा संघ पाकिस्तान दौर्‍यावर जाणार आहे. यातून श्रीलंकेचा वनडे कर्णधार खेळाडू दिमुथ करुणारत्ने, टी-२० सामन्याचा कर्णधार लसिथ मलिंगा आणि माजी कर्णधार एंजलो मॅथ्यूज, निरोशन डिकवेला, कुसल परेरा, धनंजय डी सिल्वा, अकिला धनंजय, सुरंगा लकमल, दिनेश चंडीमल आणि दिमुथ करुणारत्ने यांनी माघार घेतली आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nगर्लफ्रेण्डला भेटायला बिहारला जायचंय; बॉयफ्रेण्डच्या विनंतीवर सोनू सूद म्हणतो...\nअपेक्षा सोडली; अक्षय कुमारच्या 'पृथ्वीराज चौहान'चं भव्य सेट पाडणार\nविराटने अनुष्काला घटस्फोट द्यावा, भाजपा आमदाराची 'त्या' वादावरुन मागणी\n'तुमची नेहमी आठवण येते'; विलासरावांच्या जयंतीनिमित्त रितेश भावूक, पाहा व्हिडिओ\nफक्त एक काॅल करा; सोनू सूदचं स्थलांतरितांना मदतीचं आश्वासन\nबदलापूरची जांभळं पिकली झाडावरती..\nटाळेबंदीत बंदोबस्तासह गुन्हेगारीस आळा घालण्याचे आव्हान\nरिक्षातूनही आता करोना रुग्णांची वाहतूक\nसांस्कृतिक नगरांमधल्या कट्टय़ांचा ऑनलाइन आविष्कर\nमाथेरानमधील घोडय़ांसाठी अनंत अंबानींकडून खुराक\nमासळी लिलाव बाजार बंद\nसुविधाच नसताना ऑनलाइन शिक्षणाचा घाट\n1 स्मिथ की कोहली… कोण कोणावर भारी\n2 पाकिस्तान सुपर लिग : अनियमीत कारभारामुळे पाक क्रिकेट बोर्ड तोट्यात\n3 Ind vs SA : जाणून घ्या दुसऱ्या टी-२० सामन्यादरम���यान कशी असेल हवामानाची स्थिती\nVIDEO: गिरीश कुबेरांनी वाङ्‌मयचौर्य केले का", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/politics/pradeep-sharma-answer-allegation-of-hitendra-thakur-119810.html", "date_download": "2020-05-29T14:56:05Z", "digest": "sha1:Z6Z5VRTOB7NDBKBVNK7LXL424HHH4CL2", "length": 16124, "nlines": 163, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "गुंड गुंडाचीच बाजू घेणार; प्रदीप शर्मांचा हितेंद्र ठाकूरांवर पलटवार | Pradeep Sharma answer allegation of Hitendra Thakur", "raw_content": "\nआमदार अबू आझमींविरोधात गुन्हा दाखल, महिला पोलिसाला अपशब्द वापरल्याचा आरोप\nहोम क्वारंटाईनचा नियम मोडला, वर्ध्यातील कुटुंबाला 40 हजारांचा दंड\nमाझा मित्र आधी हुशार होता, आता काय झालंय कळत नाही, फडणवीसांना तीन पुस्तकं पाठवणार : हसन मुश्रीफ\nराजकारण विधानसभा 2019 हेडलाईन्स\nगुंड गुंडाचीच बाजू घेणार; प्रदीप शर्मांचा हितेंद्र ठाकूरांवर पलटवार\nनालासोपारा मतदारसंघात (Nalasopara Constituency) बहुजन विकास आघाडीचे (Bahujan Vikas Aghadi) प्रमुख हितेंद्र ठाकूर (Hitendra Thakur) आणि एन्काऊंटर स्पेशालिस्ट माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा (Encounter specialist Pradeep Sharma) यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत.\nविजय गायकवाड, टीव्ही 9 मराठी, ठाणे\nपालघर : नालासोपारा मतदारसंघात (Nalasopara Constituency) बहुजन विकास आघाडीचे (Bahujan Vikas Aghadi) प्रमुख हितेंद्र ठाकूर (Hitendra Thakur) आणि एन्काऊंटर स्पेशालिस्ट माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा (Encounter specialist Pradeep Sharma) यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. हितेंद्र ठाकूर यांनी प्रदीप शर्मांवर नाव न घेता सुपारी घेऊन एन्काऊंटर केल्याचा आरोप केला होता. त्याला प्रतिउत्तर देत शर्मा यांनी ठाकूरांचे नाव न घेता गुंड गुंडाचीच बाजू घेणार असं म्हणत पलटवार केला आहे.\nप्रदीप शर्मा म्हणाले, “पोलीस गुंडाना पकडतात, मारतात आणि समाजातून हद्दपार करतात. ते येथील राज्यकर्त्या लोकांना आवडत नाही का गुंड कमी व्हायला नको का गुंड कमी व्हायला नको का ते स्वतः ताडा अंतर्गत आरोपी आहेत. म्हणून मग आम्ही दुसरे आरोपी पकडून नये का ते स्वतः ताडा अंतर्गत आरोपी आहेत. म्हणून मग आम्ही दुसरे आरोपी पकडून नये का गुंड गुंडाचीच बाजू घेणार. ते पोलीस अधिकाऱ्याची बाजू कधीच घेणार नाही.”\nमी नालोसोपाऱ्यात दादागिरीसाठी करण्यासाठी अजिबात आलो नाही. येथे लोकांवर गुंडांची दादागिरी होत आहे. त्यापासून लोकांना मुक्त करण्यासाठी आलो आहे, असंही शर्मा यांनी नमूद केलं. पोलीस गणवेशावरी�� वादावरही शर्मा यांनी आपली बाजू माडंली. ते म्हणाले, “एकदा पोलीस अधिकारी असलेला व्यक्ती नेहमीच पोलीस अधिकारी असतो.”\nनिवडणुकीच्या काळात पालघरमध्ये तीन एके 47\nऐन निवडणुकीच्या तोंडावर पालघरमध्ये 3 एके 47 रायफल्स आणि अमली पदार्थ सापडल्याचंही शर्मांनी सांगितलं. ते म्हणाले, पालघर पोलिसांनी केलेली ही कारवाई महत्त्वाची असून मी पालघर पोलिसांचं अभिनंदन करतो. हा पकडलेला शस्त्रसाठा कुणाकडं येणार होता, पालघर जिल्ह्यात कशासाठी हा शस्त्रसाठा आला याचा पोलीस तपास करत आहेत. लवकरच याच्यामागे कोण आहे हे पुढे येईल, असं मत प्रदीप शर्मांनी व्यक्त केलं. यातून शर्मांनी अप्रत्यक्षरित्या जप्त करण्यात आलेल्या शस्त्रसाठ्याचा संबंध वसई, विरार, नालासोपाऱ्यातील निवडणुकीत होणाऱ्या दहशतवादाच्या प्रचाराशी असल्याचंही सुचित केलं.\n‘मला नोलासोपाऱ्यात विकासासाठी पाठवलंय’\nप्रदीप शर्मा म्हणाले, “मला नालासोपाऱ्यात विकास करण्यासाठी पाठवलं आहे. येथील लोकांच्या डोळ्यात रोष आहे. त्यांना बदल हवा आहे. मी लोकांमध्ये फिरत असताना लोकांचा मला प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे. माझ्या रूपाने येथील लोकांना पर्याय मिळाला आहे. मी येथील दादागिरी संपवून लोकांचं मनोबल वाढवण्यासाठी आलो आहे. म्हणूनच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मला एबी फॉर्म देऊन नालासोपाऱ्याचा शिवसेनेचा अधिकृत उमेदवार म्हणून घोषित केलं आहे. शर्मा 3 ऑक्टोबर रोजी सकाळी साडेदहा वाजता आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत.\nआमदार अबू आझमींविरोधात गुन्हा दाखल, महिला पोलिसाला अपशब्द वापरल्याचा आरोप\nएकाच दिवसात 116 पोलीस कोरोना पॉझिटिव्ह, सहा दिवसात चारशेहून अधिक…\nMumbai Lockdown | बोगस प्रवासी पास बनवून देणाऱ्या रॅकेटचा भांडाफोड,…\nकोरोना संकट गेल्यावर मैदानात या आणि सरकार पाडून दाखवा, गुलाबराव…\nसरकारच्या फेकाफेकीचा पर्दाफाश आम्हाला करावाच लागेल : देवेंद्र फडणवीस\nएकास तीन हे रडव्यांचे लक्षण; करुन दाखवा, रडून नको, आशिष…\nचिडलेल्या रेल्वेमंत्र्यांनी एकदम 152 ट्रेन उलट-सुटल सोडल्या, सरकारच्या बदनामीचा प्रयत्न…\nदेवेंद्र फडणवीसांच्या प्रत्येक दाव्याला अनिल परब यांचं प्रत्युत्तर\nपुढील 5 दिवसात जेलमध्ये हजर राहा, कोर्टाचे अरुण गवळीला आदेश\nअहमदनगरमध्ये भाजी विक्रेत्या महिलेकडून 4 जणांना कोरोना संसर्ग, 15 जणांचा…\nदीड वर्षाच्या बाळापासून दूर राहून नर्सची 14 दिवस रुग्णसेवा, कोरोनाच्या…\nसिंधुदुर्गात पहिला कोरोना मृत्यू, जिल्ह्यात बोगस पासचा मुद्दाही ऐरणीवर\nचीन आणि आम्ही बघून घेऊ, मध्यस्थाची गरज नाही, भारताचं ट्रम्प…\nटोळधाडीचं महाराष्ट्रावर संकट, कीटकनाशकांचा मारा, अग्निशमन बंब, ड्रोन सज्ज :…\nप्रवासी मजुरांच्या प्रश्नावरुन सुप्रीम कोर्टात खडाजंगी, तिकिटाच्या पैशावरुन युक्तीवाद\nपुण्यातील मुख्य मार्केट यार्डातील फळ आणि भाजीपाला मार्केट रविवारपासून सुरु\nआमदार अबू आझमींविरोधात गुन्हा दाखल, महिला पोलिसाला अपशब्द वापरल्याचा आरोप\nहोम क्वारंटाईनचा नियम मोडला, वर्ध्यातील कुटुंबाला 40 हजारांचा दंड\nमाझा मित्र आधी हुशार होता, आता काय झालंय कळत नाही, फडणवीसांना तीन पुस्तकं पाठवणार : हसन मुश्रीफ\nकोरोनाचा फटका, मुंबईतील मान्सूनपूर्व कामांचा वेग मंदावला\nपुढील 5 दिवसात जेलमध्ये हजर राहा, कोर्टाचे अरुण गवळीला आदेश\nआमदार अबू आझमींविरोधात गुन्हा दाखल, महिला पोलिसाला अपशब्द वापरल्याचा आरोप\nहोम क्वारंटाईनचा नियम मोडला, वर्ध्यातील कुटुंबाला 40 हजारांचा दंड\nमाझा मित्र आधी हुशार होता, आता काय झालंय कळत नाही, फडणवीसांना तीन पुस्तकं पाठवणार : हसन मुश्रीफ\nकोरोनाचा फटका, मुंबईतील मान्सूनपूर्व कामांचा वेग मंदावला\nपुण्यातील प्रसिद्ध तुळशीबाग एक जूनपासून पुन्हा सुरु\nCorona : पुण्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ, रुग्णांचा आकडा 7012 वर\nCorona | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील कर्मचाऱ्यांना मार्गदर्शक सूचना\nटोळधाडीचं महाराष्ट्रावर संकट, कीटकनाशकांचा मारा, अग्निशमन बंब, ड्रोन सज्ज : कृषीमंत्री\nपुण्यातील मुख्य मार्केट यार्डातील फळ आणि भाजीपाला मार्केट रविवारपासून सुरु\nLockdown Effect : पुण्यातील 68 हजार आयटी कर्मचारी चिंतेत, पगार आणि कामगार कपातीचे संकट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/aurangabad-train-accident", "date_download": "2020-05-29T15:09:38Z", "digest": "sha1:YZAUZKS7FAQWEG6K2OWL4LXIVNLBABCC", "length": 7013, "nlines": 131, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Aurangabad Train Accident Archives - TV9 Marathi", "raw_content": "\nआमदार अबू आझमींविरोधात गुन्हा दाखल, महिला पोलिसाला अपशब्द वापरल्याचा आरोप\nहोम क्वारंटाईनचा नियम मोडला, वर्ध्यातील कुटुंबाला 40 हजारांचा दंड\nमाझा मित्र आधी हुशार होता, आता काय झालंय कळत नाही, फडणवीसांना तीन पुस्तकं पाठवणार : हसन मुश्रीफ\nAurangabad Train Mishap | मजुरांनो, धीर सोडू नका, मुख्यमंत्र्यांचं आवाहन, औरंगाबादेतील मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख\nजीवावर उदार होऊन, स्वत:ला संकटात टाकून जोखीम पत्करु नका, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. (CM Uddhav Thackeray on Aurangabad Train Mishap)\nAurangabad Train Mishap | औरंगाबादच्या जीवघेण्या रेल्वे ट्रॅकवर नेमकं काय घडलं\nजालन्यातील स्टील कंपनीत हे मजूर काम करत होते. हे मूळचे मध्य प्रदेशातील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे (Aurangabad Labors Killed in Train Mishap)\nआमदार अबू आझमींविरोधात गुन्हा दाखल, महिला पोलिसाला अपशब्द वापरल्याचा आरोप\nहोम क्वारंटाईनचा नियम मोडला, वर्ध्यातील कुटुंबाला 40 हजारांचा दंड\nमाझा मित्र आधी हुशार होता, आता काय झालंय कळत नाही, फडणवीसांना तीन पुस्तकं पाठवणार : हसन मुश्रीफ\nकोरोनाचा फटका, मुंबईतील मान्सूनपूर्व कामांचा वेग मंदावला\nपुढील 5 दिवसात जेलमध्ये हजर राहा, कोर्टाचे अरुण गवळीला आदेश\nआमदार अबू आझमींविरोधात गुन्हा दाखल, महिला पोलिसाला अपशब्द वापरल्याचा आरोप\nहोम क्वारंटाईनचा नियम मोडला, वर्ध्यातील कुटुंबाला 40 हजारांचा दंड\nमाझा मित्र आधी हुशार होता, आता काय झालंय कळत नाही, फडणवीसांना तीन पुस्तकं पाठवणार : हसन मुश्रीफ\nकोरोनाचा फटका, मुंबईतील मान्सूनपूर्व कामांचा वेग मंदावला\nपुण्यातील प्रसिद्ध तुळशीबाग एक जूनपासून पुन्हा सुरु\nCorona : पुण्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ, रुग्णांचा आकडा 7012 वर\nCorona | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील कर्मचाऱ्यांना मार्गदर्शक सूचना\nटोळधाडीचं महाराष्ट्रावर संकट, कीटकनाशकांचा मारा, अग्निशमन बंब, ड्रोन सज्ज : कृषीमंत्री\nपुण्यातील मुख्य मार्केट यार्डातील फळ आणि भाजीपाला मार्केट रविवारपासून सुरु\nLockdown Effect : पुण्यातील 68 हजार आयटी कर्मचारी चिंतेत, पगार आणि कामगार कपातीचे संकट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/china-corona-patients", "date_download": "2020-05-29T12:59:08Z", "digest": "sha1:HNFURMKXGFVNVLZQDEFN7UNJ2V3GU3XA", "length": 6560, "nlines": 128, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "China Corona Patients Archives - TV9 Marathi", "raw_content": "\nLockdown 5 | केंद्राकडून लॉकडाऊन 5 ची तयारी पूर्ण\nकोरोना लढाईला बळ, ठाकरे सरकारकडून बंधपत्रित डॉक्टरांच्या मानधनात मोठी वाढ\nआळंदी आणि देहूच्या पादुका दशमीला पंढरपूरला जाणार, हेलिकॉप्टर, विमान किंवा अन्य वाहनाचा पर्याय\nवुहानमधील सर्व ‘कोरोना’ग्रस्त ठणठणीत, चीनचा दावा\nवुहानमध्ये एकूण 46 हजार 452 कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद झाली आहे. ही संख्या चीनमधील एकूण रुग्णांच्या 56 टक्के इतकी आहे (China claims all COVID-19 Corona Virus Patients in Wuhan discharged)\nLockdown 5 | केंद्राकडून लॉकडाऊन 5 ची तयारी पूर्ण\nकोरोना लढाईला बळ, ठाकरे सरकारकडून बंधपत्रित डॉक्टरांच्या मानधनात मोठी वाढ\nआळंदी आणि देहूच्या पादुका दशमीला पंढरपूरला जाणार, हेलिकॉप्टर, विमान किंवा अन्य वाहनाचा पर्याय\nसंपादकांच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांकडून शिक्षणाबाबत चिंता व्यक्त, पुढील निर्णयासाठी केंद्राकडे लक्ष\nकोल्हापुरात 15 दिवस महापुरात बुडालेल्या गावाला धडा, पावसाळ्यापूर्वी स्थलांतराला सुरुवात\nLockdown 5 | केंद्राकडून लॉकडाऊन 5 ची तयारी पूर्ण\nकोरोना लढाईला बळ, ठाकरे सरकारकडून बंधपत्रित डॉक्टरांच्या मानधनात मोठी वाढ\nआळंदी आणि देहूच्या पादुका दशमीला पंढरपूरला जाणार, हेलिकॉप्टर, विमान किंवा अन्य वाहनाचा पर्याय\nसंपादकांच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांकडून शिक्षणाबाबत चिंता व्यक्त, पुढील निर्णयासाठी केंद्राकडे लक्ष\nपुण्यातील प्रसिद्ध तुळशीबाग एक जूनपासून पुन्हा सुरु\nCorona : पुण्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ, रुग्णांचा आकडा 7012 वर\nCorona | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील कर्मचाऱ्यांना मार्गदर्शक सूचना\nटोळधाडीचं महाराष्ट्रावर संकट, कीटकनाशकांचा मारा, अग्निशमन बंब, ड्रोन सज्ज : कृषीमंत्री\nपुण्यातील मुख्य मार्केट यार्डातील फळ आणि भाजीपाला मार्केट रविवारपासून सुरु\nLockdown Effect : पुण्यातील 68 हजार आयटी कर्मचारी चिंतेत, पगार आणि कामगार कपातीचे संकट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0", "date_download": "2020-05-29T14:16:02Z", "digest": "sha1:ZHBAVGZLWEJVABEEGSBKRNO2UUDVMBH3", "length": 23707, "nlines": 301, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "पुणे सोलापूर मार्गावर: Latest पुणे सोलापूर मार्गावर News & Updates,पुणे सोलापूर मार्गावर Photos & Images, पुणे सोलापूर मार्गावर Videos | Maharashtra Times", "raw_content": "\nश्रमिक ट्रेनचा प्रवास 'या' व्यक्तींसाठी धोक्याचा; ...\nमुंबईत कोविड आयसीयू बेड्सची क्षमता संपली; ...\nमुंबई अग्निशमन दलातील ४१ जवान करोनाग्रस्त;...\nअबू आझमींच्या आंदोलनानंतर महिला वरिष्ठ पोल...\nकला, मनोरंजनचा धमाल आठवडा \n'सौर शहर' वसवणे कठिणच\nपुलवामातील स्फोटकांन��� भरलेली कार हिजबुलच्या दहशतवा...\nमोदी सरकार २.० : या निर्णयांनी गाजवलं पहिल...\n करोनाचे संकट नष्ट करण्यासाठी मंदिरा...\nया १३ शहरांनी संपूर्ण देशाची चिंता वाढवली\nविशेष ट्रेन बंद करणार नाही, यूपी सरकारचा य...\nनिर्बंधाचा अमेरिकेनेही विचार करावा; हाँगकाँग सरकार...\nडोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटला ट्विटरचा पु...\nनेपाळचे पंतप्रधान स्वतःच्याच देशात तोंडघशी...\nसीमा प्रश्नात तिसऱ्याची गरज नाही; चीनने अम...\nचीनसोबतचा वाद चिघळणार; अमेरिका घेणार 'हा' ...\nपोलिसांवर कृष्णवर्णीयाच्या हत्येचा आरोप; अ...\nGDP वृद्धीला ब्रेक; 'करोना'पाठोपाठ अर्थव्यवस्थेवर ...\nकरोनामुळे अर्थव्यवस्थेचे मुख्य चाक चिखलात;...\nकरोनाचा धक्का; काल १२ तर आज १५ हजार जणांना...\nआता येणार खरे संकट; लॉकडाऊनमुळे निर्माण झा...\nसोने ७०५ रुपयांनी महागले; जाणून घ्या आजचा ...\nलॉकडाउनचा फटका; सहकार क्षेत्रासाठी तज्ज्ञा...\nचीनने करोना पसरवून काय साधले, सांगतोय हरभजन सिंग\nविश्वचषकाच्या अंतिम फेरीत धोनीने दुसऱ्यांद...\n...तर डिव्हिलियर्स ३६० म्हणून ओळखला गेला न...\nधोनी क्रिकेटचा डॉन आहे; पकडने अशक्य\nट्वेन्टी-२० विश्वचषक होणार रद्द\nएकटा क्रिकेटपटू नव्हे, त्याचे संपूर्ण कुटु...\n... म्हणून अमिताभ आणि जया यांच्या लग्नात होते फक्त...\nगीतकार योगेश गौर यांचं वयाच्या ७७ व्या वर्...\nचार वर्षात तयार झाला 'हा' चित्रपट; ५ जूनला...\nजेव्हा सुश्मिता तिच्या प्रियकराची मुलाखत घ...\nअभिनेता सांगतोय लॉकडाउनमध्ये कसं रहायचं फि...\nविद्या बालननं केली 'नटखट' या शॉर्ट फिल्मची...\nCBSE: मार्क वाढवायच्या नावे फसवणूक; बोर्डाने केले ...\nव्यावसायिक अभ्यासक्रम शुल्क: मुंबई हायकोर्...\nसीए : जुलै परीक्षांच्या केंद्रात बदल करता ...\nअंतिम सत्र परीक्षा: मुख्यमंत्री करणार कुलग...\nSEBI Internship: सेबीत इंटर्नशीपची संधी\nधार्मिक शाळांमध्ये आता मिळणार पाठ्यपुस्तकी...\nमास्क, जरा हट के\nकरा कार्यक्षमता वाढवणारे व्यायाम\nमास्क, जरा हट के\nकरा कार्यक्षमता वाढवणारे व्यायाम\nवर्क फ्रॉम होम आणि स्वयंपाक\nवर्क फ्रॉम होमचा परिणाम\nएक आजोबा दवाखान्यात जातात\nवऱ्हाडी करोनाग्रस्त; नवं जोडपं लग..\nगावी जाण्यासाठी धारावीत श्रमिकांच..\nरेशन मिळत नसल्यानं महिलांचा ठिय्या\nकोविड सेंटर उभारलंय, पण वैद्यकिय ..\n५० दिवसांची मेहनत लॉकडाऊन ४.०मुळं..\nऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती; ..\nघर गाठ���्यासाठी मजुरांची रेल्वे स्..\nम टा प्रतिनिधी, हडपसर/ येरवडाजुन्या भांडणाचा राग आणि शिवीगाळ करून मारहाण केल्याने तिघांनी मित्राचा दगडाने ठेचून खून केला...\nपुणे: ट्रक-कारचा भीषण अपघात, ९ ठार\nलोनी काळभोर वाक वस्ती येथे पुणे-सोलापूर मार्गावर ट्रक आणि कारचा भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात कारमधील ९ महाविद्यालयीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. कारमधील प्रवासी हे यवत येथील रहिवासी होते. हे सर्वजण रायगडला सहलीला गेले होते. सहलीवरून घरी परतत असताना लोणी काळभोर येथे काळाने त्यांच्यावर झडप घातली.\nसोलापूर इंटरसिटी वीकेंडला रद्द\nहुतात्मा एक्स्प्रेसला नवीन कोच देण्याची मागणी\nइंदापूरजवळ अपघातात ५ ठार\nपुणे-सोलापूर मार्गावर इंदापूर तालुक्यातील डाळज येथे स्कॉर्पिओ गाडीचा (एम. एच २०- एजी ०९३९) टायर फुटून झालेल्या भीषण अपघातात ५ जण जागीच ठार तर २ जण गंभीर जखमी झाले आहेत.\nदोन अपघातांत चौघांचा बळी\nम टा प्रतिनिधी, इंदापूरपुणे-सोलापूर मार्गावर अवघ्या काही तासांत घडलेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये चार जण ठार झाले...\nरेल्वेमधील गस्तीकडे ‘आरपीएफ’चे दुर्लक्ष\n‘आरपीएफ’कडून व्यवस्थित पेट्रोलिंग केले जात नाही. त्यामुळे रेल्वे थांबली की त्या ठिकाणी गुन्हे घडतात, अशी माहिती लोहमार्ग पोलिस अधीक्षक डॉ. प्रभाकर बुधवंत यांनी दिली.\nट्रॅव्हल्सला अपघात; ११ जण ठार\nपुणे-सोलापूर मार्गावर खासगी ट्रॅव्हल्सला झालेल्या भीषण अपघातात ११ जण ठार झाले आहेत. रात्री हा अपघात झाला. या अपघातात ५ महिला आणि ५ पुरुषांसह एका लहान मुलीचा समावेश असल्याचं सांगण्यात येतंय.\nपुणे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मळद गावच्या हद्दीत पोलिस असल्याचे सांगून मारुती ओम्नी व्हॅनमधील ड्रायव्हरसह चार महिलांना लुटले. या जबरी चोरीत अज्ञात चोरट्यांनी दागिने व रोख रकमेसह तीन लाख ऐंशी हजारांचा ऐवज लुटून नेला.\nसोलापूर, नागपूरसाठी जादा गाड्यांचे नियोजन\nउन्हाळी सुटीनिमित्त बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने गोरखपूर, हबीबगंज, बिलासपूर, नागपूर आणि सोलापूरसाठी जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.\nलातूर, नांदेडसाठी पुण्याहून जादा रेल्वे\nप्रवाशांच्या सोयीसाठी पुणे ते हुजूरसाहेब नांदेड आणि सोलापूर येथे जादा रेल्वेगाड्या सोडण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वेकडून कळवण्यात आले आहे. पुणे ते हुजूरसाहेब नांदेड या मार्गावर ७ आणि १३ डिसेंबर रोजी विशेष गाडी सोडण्यात येणार आहे. पुणे स्टेशनवरून रात्री दहा वाजता ही गाडी सुटणार असून, नांदेडला सकाळी १० वाजून २० मिनिटांनी पोहोचणार आहे.\nआंदोलन पेटले, प्रवासी संतापले\nऊसदरवाढीसाठी खासदार राजू शेट्टी यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला सोमवारी हिंसक वळण लागले. प. महाराष्ट्रतील कोल्हापूर-सांगली, पुणे-सोलापूर मार्गावर आंदोलकांनी घातलेल्या गोंधळाने वाहतूक ठप्प झाली. तर इंदापूर येथे रस्त्यावर आंदोलन करणा-या पुंडलिक कोकाटे या आंदोलकाचा ट्रकखाली चिरडून मृत्यू झाला.\nएसटीच्या निम्म्या बस अनफिट\nएस. टी.च्या १७ हजार ३० बसपैकी ५५ टक्के बसचे वय आठ वर्षांपेक्षा जास्त असल्याने त्या 'अनफिट' आहेत, अशी माहिती पुढे आली आहे. ही स्थिती बदलण्यासाठी दर वषीर् तीन हजार गाड्यात ताफ्यात रुजू करुन एस.टी.ला तरूण करण्यात येणार आहे.\nवारकऱ्यांच्या ट्रकला अपघात, दोन ठार\nज्ञानोबा माऊलीच्या पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी उदगीरहून आळंदीला निघालेल्या वारकऱ्यांच्या एक ट्रक शुक्रवारी पहाटे सोलापूरजवळ झाडावर आदळला. या अपघातात दोघा वारकऱ्यांचा मृत्यू झाला. तर ४० जण जखमी झाले आहेत.\nवारक-यांच्या ट्रकला अपघात, दोन ठार\nज्ञानोबा माऊलीच्या पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी उदगीरहून आळंदीला निघालेल्या वारक-यांच्या एक ट्रक आज पहाटे सोलापूरजवळ झाडावर आदळला. या अपघातात दोघा वारक-यांचा मृत्यू झाला आहे, तर ४० जण जखमी झाले आहेत.\nकरोनामुळे यंदा पायी आषाढवारी रद्द; हेलिकॉप्टरने पादुका पंढरीत नेणार\nGDP वृद्धीला ब्रेक; 'करोना'पाठोपाठ अर्थव्यवस्थेवर महामंदीचे संकट\nउपमुख्यमंत्री म्हणतात, 'करोनाला घाबरण्याचे काहीच कारण नाही'\nकरोनामुळे अर्थव्यवस्थेचे मुख्य चाक चिखलात; मंदीने दरवाजा ठोठावला\nLive: करोनामुळे यंदा प्रतिकात्मक आषाढी यात्रा; पायी दिंडी नाहीच\n... म्हणून अमिताभ आणि जया यांच्या लग्नात होते फक्त पाच व-हाडी\nनिर्बंधामुळे अमेरिकेेचेही नुकसानच; हाँगकाँग सरकारचा इशारा\nपुलवामातील स्फोटकांची कार दहशतवाद्याची; भावाला अटक\nश्रमिक ट्रेनचा प्रवास 'या' व्यक्तींसाठी धोक्याचा; रेल्वेचं आवाहन\nमोदी सरकार २.० : या निर्णयांनी गाजवलं पहिलं वर्ष\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/entertainment/bollywood/rejected-films-turned-out-as-superhit-411.html", "date_download": "2020-05-29T12:32:36Z", "digest": "sha1:PFNP2IKMAXLCFUBWD2STJKQO7UPEPXRN", "length": 35411, "nlines": 241, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "असे सुपरहिट चित्रपट जे नाकारल्याने कलाकारांवर आली पश्चातापाची वेळ | 🎥 LatestLY मराठी", "raw_content": "\nपश्चिम बंगाल मध्ये सर्व खासगी, सार्वजनिक आणि सरकारी क्षेत्रातील ऑफिसे 8 जून पासून सुरु करण्याची परवानगी ; 29 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nशुक्रवार, मे 29, 2020\nपश्चिम बंगाल मध्ये सर्व खासगी, सार्वजनिक आणि सरकारी क्षेत्रातील ऑफिसे 8 जून पासून सुरु करण्याची परवानगी ; 29 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nठाण्यातील भाजप चे नगरसेवक विलास कांबळे यांचा मृत्यू; हॉटेलमध्ये आढळला मृतदेह\nअक्षय बोऱ्हाडे मारहाण प्रकरणी विघ्नहर सहकारी साखर कारखाना अध्यक्ष सत्यशील शेरकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल\nपुणे: सहकारनगर पोलीस स्टेशन मधील कर्मचाऱ्याने COVID19 वर यशस्वी मात केल्याबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले अभिनंदन\nमुंबई: दीड महिन्याच्या बाळाची कोरोना विरुद्ध लढाई यशस्वी; ब्रेन हॅमरेज वर सुद्धा केली मात\nIND vs AUS 2020-21: क्रिकेट ऑस्ट्रेलियाने भारत दौर्‍याचे जाहीर केलेले वेळापत्रक अंतिम नाही, BCCI ने दिले महत्वाचे संकेत\n'त्या' वादग्रस्त व्हिडिओबाबत ISKON ने दाखल केली तक्रार; Shemaroo ने माफी मागत तोडले सुरलीन कौर व बलराज स्याल यांच्यासोबतचे व्यावसायिक संबंध\nShivrajyabhishek Sohala 2020: रायगडावर यंदाही शिवराज्याभिषेक सोहळा होणारच, शिवभक्तांसाठी लाईव्ह प्रक्षेपण करणार- छत्रपती संभाजी राजे\nसलमान खान कडून मुंबई पोलिसांसाठी FRSH Sanitisers दान; लाखभर बॉटल्सचं वाटप\niQOO 3 स्मार्टफोनवर ग्राहकांना मिळणार 3 रुपयांची सूट, जाणून घ्या फिचर्ससह नवी किंमत\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nठाण्यातील भाजप चे नगरसेवक विलास कांबळे यांचा मृत्यू; हॉटेलमध्ये आढळला मृतदेह\nपुणे: सहकारनगर पोलीस स्टेशन मधील कर्मचाऱ्याने COVID19 वर यशस्वी मात केल्याबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले अभिनंदन\nमुंबई: दीड महिन्याच्या बाळाची कोरोना विरुद्ध लढाई यशस्वी; ब्रेन हॅमरेज वर सुद्धा केली मात\nShivrajyabhishek Sohala 2020: रायगडावर यंदाही शिवराज्याभिषेक सोहळा होणारच, शिवभक्तांसाठी लाईव्ह प्रक्षेपण करणार- छत्रपती संभ���जी राजे\nपश्चिम बंगाल मध्ये सर्व खासगी, सार्वजनिक आणि सरकारी क्षेत्रातील ऑफिसे 8 जून पासून सुरु करण्याची परवानगी ; 29 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nCoronavirus: गोव्यात लॉकडाऊन आणखी 15 दिवस वाढवण्यासह काही नियम शिथील करण्याची अमित शहा यांच्याकडे मागणी- मुख्यमंत्री प्रमोद सावंत\nMonsoon 2020: महाराष्ट्रात जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून दाखल होण्याचा अंदाज; 1 जून पर्यंत केरळमध्ये धडकणार\nकोविड-19 च्या वाढत्या संसर्गामुळे गरोदर महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनी गरजेशिवाय रेल्वे प्रवास टाळावा; रेल्वे मंत्रालयाचे आवाहन\nBob Weighton, जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचं वयाच्या 112 व्या वर्षी निधन\nNASA चं ऐतिहासिक SpaceX रॉकेट लॉन्चिग खराब वातावरणामुळे रद्द; 30 मे दिवशी पुन्हा केले जाणार प्रयत्न\nभारत-चीन संबंधावर डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विट; म्हणाले दोन्ही देशांमध्ये अमेरिका मध्यस्थी करण्यास तयार\nCoronavirus in US: कोरोना व्हायरसमुळे 1 लाखाहून अधिक मृत्यू झालेला अमेरिका ठरला पहिला देश; जाणून घ्या संक्रमित रुग्णांची आकडेवारी\niQOO 3 स्मार्टफोनवर ग्राहकांना मिळणार 3 रुपयांची सूट, जाणून घ्या फिचर्ससह नवी किंमत\nगुगल पे 'Nearby Spot' फिचर आता भारतातील 35 शहरांमध्ये उपलब्ध; जवळची अत्यावश्यक सेवांची दुकाने दाखवून करणार युजर्सची मदत\n घरातून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना Google देणार 75 हजाराचा भत्ता; Work From Home करताना लॅपटॉप, फर्निचर विकत घेण्यासाठी मदत\nMitron App: आता TikTok ला विसरा, व्हिडिओ बनवण्यासाठी सादर आहे भारतीय 'मित्रों अ‍ॅप'; जाणून घ्या याच्या वापरासाठी Step-by-Step Guide (Video)\nOla Electric भारतात पुढच्या वर्षात लॉन्च करणार इलेक्ट्रिक टू-व्हिलर\nCoronavirus Effect: लॉकडाउन मुळे मारुति सुझुकी ला मोठा तोटा; एप्रिल महिन्यात एकाही गाडीची विक्री नाही\nबीएमडब्ल्यू इंडियाचे सीईओ रुद्रतेज सिंह यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; वयाच्या 46 वर्षी घेतला अखेरचा श्वास\nCoronavirus: लक्झरी वाहन निर्माता कंपनी Mercedes-Benz चा मोठा निर्णय; पुण्यात 1,500 बेड्सचे रुग्णालय बांधण्याची घोषणा\nIND vs AUS 2020-21: क्रिकेट ऑस्ट्रेलियाने भारत दौर्‍याचे जाहीर केलेले वेळापत्रक अंतिम नाही, BCCI ने दिले महत्वाचे संकेत\nवर्ल्ड कप 2011 फायनलमध्ये टॉसवरून झाला मोठा वाद, एमएस धोनीने दुसऱ्यांदा करण्याच्या मागणीचा कुमार संगकाराने सांगितला किस्सा\nकोरोना व्हायरस जगभरात पसरविण्यामागची चीनची मूळ योजना हरभजन सिंह याने केली उघकीस, ट्विटवरून लगावली फटकार\nICC ला पात्र लिहून क्रिकेट ऑस्ट्रेलियाने 2021 टी-20 वर्ल्ड कप आयोजित करण्याची केली विनंती, यामागील तर्क जाणून घ्या\n'त्या' वादग्रस्त व्हिडिओबाबत ISKON ने दाखल केली तक्रार; Shemaroo ने माफी मागत तोडले सुरलीन कौर व बलराज स्याल यांच्यासोबतचे व्यावसायिक संबंध\nDabangg Animated Version: लवकरच प्रदर्शित होणार सलमान खानच्या ‘दबंग’चे अ‍ॅनिमेटेड व्हर्जन; 'चुलबुल पांडे' दिसणार नव्या अवतारात\nAmitabh Bachchan Helps Migrants: सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या वतीने मजुरांना मूळगावी नेणाऱ्या 10 बस हाजी अली येथून उत्तर प्रदेश साठी रवाना (See Photos)\nनवाजुद्दीन सिद्दीकी ची पत्नी आलिया हिने घटस्फोटासह पोटगी म्हणून 30 कोटी रुपये आणि 4BHK फ्लॅटची केली मागणी\nराशीभविष्य 29 मे 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nVeer Savarkar Jayanti 2020 Wishes: विनायक दामोदर सावरकर यांच्या 137 व्या जयंती निमित्त Messages, HD Images, Wallpapers शेअर करून द्या विनम्र आदरांजली\nराशीभविष्य 28 मे 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nVeer Savarkar Jayanti 2020 Quotes: वीर सावरकर यांचे देशप्रेम, एकात्मता ते जीवनाकडे सकारत्मक बघायला शिकणारे क्रांतिकारक विचार\nFact Check: कार हिटमुळे हँड सॅनिटायझरचा स्फोट होतो गाडीमध्ये सॅनिटायझर ठेवणे कितीपत सुरक्षित गाडीमध्ये सॅनिटायझर ठेवणे कितीपत सुरक्षित\nManjeshwar Brothers: रुपेरी वाळूत ते आकाशी झेप घे रे पाखरा सह 'ही' गाणी गात नेटकऱ्यांना थक्क केलेल्या मंजेश्वर ब्रदर्स या चिमुकल्यांविषयी जाणून घ्या (Watch Video)\n: मुंबई शहरातही टोळधाड दाखल जुहू, विक्रोळीसह अनेक ठिकाणी टोळ दिसल्याचा दावा; फोटो सोशल मीडियावर व्हायरल\n' जाणून घ्या व्हायरल व्हिडिओ मागील सत्य\nभारत: कोरोना व्हायरस लाईव्ह मॅप\nउपचार सुरु असलेले एकूण रुग्ण\nअसे सुपरहिट चित्रपट जे नाकारल्याने कलाकारांवर आली पश्चातापाची वेळ\nसुपरहीट ठरणाऱ्या चित्रपटांसोबतच त्यातील भूमिकाही अजरामर होतात. कधी कधी ती भूमिका निभवण्यासाठीच त्या कलाकाराचा जन्म झाला असावा असे वाटते. म्हणूनच ज्या कलाकाराने ती भूमिका साकारली आहे त्या कलाकाराशिवाय दुसरा कोणीच त्या भूमिकेला न्याय देऊ शकणार नाही असे आपले ठाम मतही बनते. मात्र चित्रपटसृष्टीत अशा काही महत्वाच्या भूमिका आहे ज्या आधी कोण्या दुसऱ्या कलाक���राला ऑफर झाल्या होत्या, मात्र योगायोगानेच अशा भूमिका ज्या कलाकारांच्या पदरात पडली त्यांनी त्याचे सोने केले. चला तर पाहूया आशा कोणत्या भूमिका आहेत ज्या नाकारल्याने कलाकारांवर पश्चाताप करण्याची वेळ आली.\nजेनेलिया डिसोझा – प्राची देसाई (बोल बच्चन)\nरोहित शेट्टीचा १०० करोड टप्पा पार करणारा एक महत्वाचा चित्रपट ‘बोलबच्चन’. या चित्रपटाने रोहित शेट्टी सोबतच प्राची देसाईलाही एक नवीन ओळख मिळवून दिली. मात्र या चित्रपटातील प्राची देसाईची भूमिका आधी जेनेलिया डिसोझाला ऑफर झाली होती. त्याचवेळी जेनेलियाने नवदीप सिंघचा एक चित्रपट आधीच साईन केल्याने तिच्याकडे बोलबच्चनसाठी वेळ नव्हता त्यामुळे जेनेलियाने हा चित्रपट नाकारला.\nऐश्वर्या राय – राणी मुखर्जी (चलते चलते)\nशाहरुख खान-जुही चावला निर्मित चलते चलतेसाठी सुरुवातीला ऐश्वर्याला कास्ट केले होते. शाहरुखने ऐश्वर्यासोबत चित्रपटाचा बराचसा भाग शूटही केला होता. मात्र एकदा सलमानने दारू पिऊन चलते चलतेच्या सेट वर बराच गोंधळ घातला, त्यामुळे शाहरुखला नाईलाजाने ऐश्वर्या ऐवजी राणीला घेऊन हा चित्रपट पूर्ण करावा लागला.\nकरीना कपूर – अमिषा पटेल (कहो ना प्यार है)\nकरीना कपूर आपले बॉलिवूडमधील पदार्पण कहो ना प्यार है चित्रपटाद्वारे करणार होती. करीनाने चित्रपटाच्या शुटिंगला सुरुवातही केली मात्र काही दिवसांनी तिच्या लक्षात आले की, चित्रपटाचा बराचसा फोकस हा रितिक रोशनवरच आहे. ही तिची डेब्यू फिल्म असल्याने घाबरून करीनाने हा चित्रपट सोडला, जो पुढे जाऊन ऑफर झाला अमिषा पटेलला. नंतर रीफ्युजीमधून बेबोने तिचा डेब्यू केला जो की सुपरर्फ्लोप चित्रपट ठरला.\nकरीना कपूर – प्रिती झिंटा (कल हो ना हो)\nकल हो ना होसाठी करण जोहरची पहिली पसंती होती करीना कपूरला. मात्र करीनाने मोठ्या रकमेची मागणी केल्याने कारण जोहरला नाईलाज म्हणून प्रितीला घ्यावे लागले. आश्चर्य म्हणजे हा चित्रपट सुपरहीट ठरून इथूनच प्रितीच्या करिअरची वाढ सुरु झाली.\nअम्रिता राव – स्वरा भास्कर (प्रेम रतन धन पायो)\nप्रेम रतन धन पायोमध्ये सलमानच्या बहिणीच्या भूमिकेसाठी आधी संस्कारी मुलगी अम्रिता रावला विचारणा झाली होती, मात्र अम्रिताने सलमानच्या बहिणीचा रोल करण्यास नकार दिला, जी पुढे स्वरा भास्करला मिळाली.\nप्रियंका चोप्रा – असीन (गजीनी)\nहिंदीमध्य�� १०० करोडचा टप्पा पार करणारा पहिला चित्रपट गजीनी, ज्यामधील आमीरचा लूक आणि असीनच्या भूमिकेचे फारच कौतुक झाले. सुरुवातीला ही कल्पनाच्या भूमिकेसाठी विचारणा झाली होती ती प्रियंका चोप्राला. प्रियंकाला ही भूमिका तितकीशी दमदार न वाटल्याने तिने ही भूमिका सपशेल नाकारली. त्यामुळे मूळ तमिळ गजीनीमधील असीनच्याच नावाचा हिंदीसाठेही विचार झाला.\nकरीना कपूर – दीपिका पदुकोन (रामलीला)\nरामलीलामधील दीपिका रणवीरची केमिस्ट्री पेक्षकांना चांगलीच भावली. मात्र दीपिका आधी हा चित्रपट साईन केला होता करीनाने. मात्र नंतर तिने आपल विचार बदलला आणि या चित्रपटातून काढता पाय घेतला.\nकंगना राणावत – विद्या बालन (डर्टी पिक्चर)\nविद्या बालनच्या करिअरमधील सर्वात महत्वाचा चित्रपट म्हणून डर्टी पिक्चर कडे पाहता येईल. मात्र या चित्रपटासाठी आधी कंगनाला विचारण्यात आले होते, मात्र कंगनाने डर्टी पिक्चर ऐवजी तनु वेडस मनूला पसंती दिली.\nजुही चावला – करिष्मा कपूर (दिल तो पागल है)\nशाहरुखच्या दिल तो पागल हैमधील निशाच्या भूमिकेसाठी करिष्माची निवड होण्याआधी जुही चावला, मनीषा कोईराला, रविना टंडन, शिल्पा शेट्टी, उर्मिला, काजोल अशा अनेकांना विचारणा झाली होती.\nकल हो ना हो कहो ना प्यार है गजीनी डर्टी पिक्चर दिल तो पागल है प्रेम रतन धन पायो रामलीला\nसलमान खान कडून मुंबई पोलिसांसाठी FRSH Sanitisers दान; लाखभर बॉटल्सचं वाटप\nDabangg Animated Version: लवकरच प्रदर्शित होणार सलमान खानच्या ‘दबंग’चे अ‍ॅनिमेटेड व्हर्जन; 'चुलबुल पांडे' दिसणार नव्या अवतारात\nAmitabh Bachchan Helps Migrants: सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या वतीने मजुरांना मूळगावी नेणाऱ्या 10 बस हाजी अली येथून उत्तर प्रदेश साठी रवाना (See Photos)\nनवाजुद्दीन सिद्दीकी ची पत्नी आलिया हिने घटस्फोटासह पोटगी म्हणून 30 कोटी रुपये आणि 4BHK फ्लॅटची केली मागणी\nLocusts Attack: 'दंगल' अभिनेत्री झायरा वसीमने टोळधाडीच्या हल्ल्याला म्हटले अल्लाचा कहर, यूजर्सचा संताप पाहून ट्विट केले डिलीट\nरितेश देशमुख लॉकडाऊनमध्ये चालवतोय गाडी; व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही\nबॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार ने सिने आणि टीव्ही आर्टिस्ट असोसिएशनला केली 45 लाख रुपयांची मदत\nअजय देवगन याचे मुंबईतील कोविड-19 हॉटस्पॉट धारावी येथे मदतीचे आवाहन; पहा ट्विट\nLocust Attack In Maharashtra: महाराष्ट्र राज्यात 50% टोळधाडीचा नाश – कृषीमंत्री दादा भुसे यांची माहिती\nCoronavirus In Maharashtra: महाराष्ट्रातील तुम्ही राहत असणाऱ्या जिल्ह्यात कोरोनाचे किती रुग्ण आहेत जाणून घ्या; राज्यातील कोरोनाबाधितांची जिल्ह्यानिहाय आकडेवारी\nऔरंगाबाद: साई रंगदाळ या 7वी मध्ये शिकणार्‍या विद्यार्थ्याने कोव्हिड योद्धांच्या मदतीसाठी बनवला रोबोट; औषधं, अन्न पोहचवण्यासाठी करणार मदत\nमहाराष्ट्र पोलिस खात्यामध्ये एकूण 2211 पोलिस कर्मचारी COVID 19 च्या विळख्यात; 24 तासांत 116 जणांना कोरोनाची बाधा\nकोविड-19 च्या वाढत्या संसर्गामुळे गरोदर महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनी गरजेशिवाय रेल्वे प्रवास टाळावा; रेल्वे मंत्रालयाचे आवाहन\nपश्चिम बंगाल मध्ये सर्व खासगी, सार्वजनिक आणि सरकारी क्षेत्रातील ऑफिसे 8 जून पासून सुरु करण्याची परवानगी ; 29 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nठाण्यातील भाजप चे नगरसेवक विलास कांबळे यांचा मृत्यू; हॉटेलमध्ये आढळला मृतदेह\nअक्षय बोऱ्हाडे मारहाण प्रकरणी विघ्नहर सहकारी साखर कारखाना अध्यक्ष सत्यशील शेरकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल\nपुणे: सहकारनगर पोलीस स्टेशन मधील कर्मचाऱ्याने COVID19 वर यशस्वी मात केल्याबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले अभिनंदन\nमुंबई: दीड महिन्याच्या बाळाची कोरोना विरुद्ध लढाई यशस्वी; ब्रेन हॅमरेज वर सुद्धा केली मात\nIND vs AUS 2020-21: क्रिकेट ऑस्ट्रेलियाने भारत दौर्‍याचे जाहीर केलेले वेळापत्रक अंतिम नाही, BCCI ने दिले महत्वाचे संकेत\nLockdown 4 मध्ये आंतरराज्यीय प्रवास करण्यासाठी E-Pass मिळणार; serviceonline.gov.in/epass/ वर पहा कसा कराल अर्ज\nहापूस आंबा कसा ओळखला नैसर्गिकरित्या पिकलेले आणि कृत्रिमरित्या पिकवलेल्या आंब्यातील नेमका फरक काय नैसर्गिकरित्या पिकलेले आणि कृत्रिमरित्या पिकवलेल्या आंब्यातील नेमका फरक काय आंबे विकत घेताना पारखून पाहा ‘या’ गोष्टी\nपरदेशात अडकलेल्या महाराष्ट्रीय लोकांना मायदेशी सुखरूप आणण्यासाठी ठाकरे सरकारचा मदतीचा हात; ‘इथे’ ऑनलाईन माहिती देण्याचंं आवाहन\nप्लाझ्मा थेरपी म्हणजे नेमकं काय यामुळे COVID-19 रुग्णांना फायदा होईल यामुळे COVID-19 रुग्णांना फायदा होईल जाणून घ्या प्लाझ्मा थेरपीचे फायदे, इतिहास, उपचारपद्धती याबद्दल सविस्तर माहिती\n'त्या' वादग्रस्त व्हिडिओबाबत ISKON ने दाखल केली तक्रार; Shemaroo ने माफी मागत तोडले सुरलीन कौर व बलराज स्याल यांच��यासोबतचे व्यावसायिक संबंध\nDabangg Animated Version: लवकरच प्रदर्शित होणार सलमान खानच्या ‘दबंग’चे अ‍ॅनिमेटेड व्हर्जन; 'चुलबुल पांडे' दिसणार नव्या अवतारात\nAmitabh Bachchan Helps Migrants: सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या वतीने मजुरांना मूळगावी नेणाऱ्या 10 बस हाजी अली येथून उत्तर प्रदेश साठी रवाना (See Photos)\nनवाजुद्दीन सिद्दीकी ची पत्नी आलिया हिने घटस्फोटासह पोटगी म्हणून 30 कोटी रुपये आणि 4BHK फ्लॅटची केली मागणी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/mp3-players-ipods/samsung+mp3-players-ipods-price-list.html", "date_download": "2020-05-29T12:49:47Z", "digest": "sha1:QBHGLUC46WRBJNHTXRS4TM35NFYCOPXR", "length": 10850, "nlines": 266, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "सॅमसंग पं३ प्लायर्स & इपॉड्स किंमत India मध्ये 29 May 2020 वरसूची | PriceDekho.com", "raw_content": "\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nसॅमसंग पं३ प्लायर्स & इपॉड्स Indiaकिंमत\nसॅमसंग पं३ प्लायर्स & इपॉड्स India 2020मध्ये दर सूची\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nसॅमसंग पं३ प्लायर्स & इपॉड्स दर India मध्ये 29 May 2020 म्हणून. किंमत यादी ऑनलाइन शॉपिंग 1 एकूण सॅमसंग पं३ प्लायर्स & इपॉड्स समावेश आहे. उत्पादन तपशील, की वैशिष्ट्ये, चित्रे, रेटिंग आणि अधिक सोबत India मध्ये सर्वात कमी भाव शोधा. या वर्गात सर्वाधिक लोकप्रिय उत्पादन सॅमसंग टीप उ५ २गब पं३ प्लेअर ब्लॅक आहे. सर्वात कमी दर एक सोपा किंमत तुलना Flipkart, Naaptol, Snapdeal, Homeshop18, Indiatimes सारख्या सर्व प्रमुख ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत.\nकिंमत श्रेणी सॅमसंग पं३ प्लायर्स & इपॉड्स\nकिंमत सॅमसंग पं३ प्लायर्स & इपॉड्स आपण सर्व बाजार मध्ये देण्यात येणार उत्पादने चर्चा करताना असतात. सर्वात महाग उत्पादन सॅमसंग टीप उ५ २गब पं३ प्लेअर ब्लॅक Rs. 494 किंमत आहे. या विरुद्ध, सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.494 येथे आपल्याला सॅमसंग टीप उ५ २गब पं३ प्लेअर ब्लॅक उपलब्ध आहे. दर या फरक पर्यायांपैकी प्रीमियम उत्पादने ऑनलाइन खरेदीदार एक परवडणारे श्रेणी देते. ऑनलाइन दर Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन खरेदीसाठी इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत\nसॅमसंग पं३ प्लायर्स & इपॉड्स India 2020मध्ये दर सूची\nपं३ प्लायर्स & इपॉड्स Name\nसॅमसंग टीप उ५ २गब पं३ प्ले Rs. 494\nदर्शवत आहे 1 उत्पादने\nबेल���व रस & 2000\n8 गब अँड बेलॉव\nसॅमसंग टीप उ५ २गब पं३ प्लेअर ब्लॅक\n- मेमरी 2 GB\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "http://www.manogat.com/node/23913", "date_download": "2020-05-29T13:12:21Z", "digest": "sha1:2QZH73VAMSC7KY66P2BNDFJD5THWZJW2", "length": 7700, "nlines": 93, "source_domain": "www.manogat.com", "title": "गाजर वडी | मनोगत", "raw_content": "\nस्वगृह › पाककृती ›\nप्रेषक रोहिणी (गुरु., २४/०१/२०१३ - १४:१३)\nकिसलेले गाजर अडीच वाट्या (गाजराची साले काढून घ्या)\nरिकोटा चीझ अथवा खवा पाऊण वाटी\nसाजूक तूप पाव वाटी\nमध्यम आचेवर एका कढईत साजूक तूप व किसलेले गाजर घालून परतून घ्या. नंतर त्यावर झाकण ठेवा म्हणजे वाफेवर गाजर शिजेल. झाकण काढून परत एकदा कालथ्याने परता. असे २-४ वेळा करा म्हणजे गाजर व्यवस्थित शिजेल. गाजर शिजण्याकरता पाण्याचा वापर करू नका.\nआता हे शिजलेले गाजर एका भांड्यात काढून ठेवा. त्याच कढईत २ वाट्या साखर घाला. साखर पूर्णपणे बुडून अगदी थोडे वर राहील इतके पाणी घाला. आच मध्यम असू देत. साखर विरघळायला लागेल. एकीकडे चमच्याने हालवत राहा. अधूनमधून यातले काही थेंब एका वाटीत काढून पाक कसा होत आहे त्याचा अंदाज घ्या. एकतारी पाक करा. एकतारी पाक झाला की २-३ मिनिटांनी त्यात शिजवून घेतलेले गाजर व रिकोटा चीझ घाला. रिकोटा चीझ घट्ट असते ते कालथ्याने पूर्णपणे मोडून घ्या. कालथ्याने हे मिश्रण ढवळत राहा. हे मिश्रण काही वेळाने खूप उकळायला लागेल.\nआता थोडी आच वाढवा. आता हे मिश्रण एकत्र होऊ लागेल व आटायला लागेल. हे मिश्रण खूप आटवायला लागते. कालथ्याने मिश्रण सतत ढवळत राहावे. काही वेळाने हे मिश्रण कोरडे पडायला लागेल. आता गॅस बंद करा व बाजूच्या शेगडीवर कढई ठेवून हे मिश्रण परत एकदा ५ मिनिटे ढवळत राहा. काही वेळाने या मिश्रणाचा कोरडा गोळा तयार होईल.\nआता हा गोळा एका तूप लावलेल्या ताटात काढून तो लगेच एकसारखा थापा. थापण्याकरता एक पातळ प्लॅस्टिकचा कागद तुपाचा हात लावून घ्या. मिश्रण कोमट झाले की वड्या पाडा. खूप गार झाल्यावर वड्या डब्यामध्ये काढून ठेवा.\nया वड्या खायला खुसखुशीत लागतात. व गाजराच्या असल्याने रंगही छान येतो.\nप्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.\nगाजर वडी प्रे. राजेंद्र देवी (शुक्र., २५/०१/२०१३ - ०५:५७).\nctrl_t ने कुठेही बदला.\nपरवलीचा नवा शब्द मागवा\nह्यावेळी ४ सदस्य आणि ४१ पाहुणे आलेले आहेत.\nसध्या एकही आगामी कार्यक्रम नाही.\nआता मनोगतावर सर्व ठिकाणी लेखन करताना शुद्धलेखन चिकित्सेची सुविधा उपलब्ध आहे, तिचा लाभ घ्यावा.\nतुम्ही मराठीसाठी काय करता \nमराठी शब्द हवे आहेत - १३\n२०१३ च्या दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवण्याचे आवाहन\nमराठी माती - मराठी माणसं - मराठी मती - मराठी मानसं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=17140", "date_download": "2020-05-29T13:11:18Z", "digest": "sha1:FTT7ZBSSAMC2AWPK6OU47YF35SXCGMEF", "length": 15723, "nlines": 84, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nपश्चिम विदर्भात किरकोळ व्यापाऱ्यांकडून हमीभावापेक्षा कमी दराने कापसाची खरेदी\nप्रतिनिधी / नागपूर : पश्चिम विदर्भात खरीप हंगामातील कापसाची आवक सुरू झाली आहे. यंदा कापसाला धाग्याच्या लांबीनुसार प्रतिक्विंटल ५ हजार २५५ ते ५ हजार ५५० रुपये हमीभाव जाहीर केला असला, तरी खुल्या बाजारातील दर हमीभावापेक्षा कमी असल्याने शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागत आहे. किरकोळ व्यापाऱ्यांकडून प्रतिक्विंटल ३ हजार ५०० ते ४ हजार रुपये दराने खरेदी केली जात आहे.\nपश्चिम विदर्भातील काही भागात परतीच्या पावसामुळे कापूस वेचणीचा हंगाम लांबला असला, तरी काही ठिकाणी जून महिन्याच्या सुरुवातीला लागवड केलेल्या कपाशीची वेचणी सुरू झाली आहे. परतीच्या पावसामुळे बोंडातून फुटलेला कापूस भिजून पिवळा पडला आहे. आर्थिक अडचणीतील शेतकरी कापूस विक्रीसाठी आणत आहेत. परंतु बाजार समित्याअंतर्गत जिनिंग कारखानदारांकडून अद्याप कापूस खरेदी सुरू झालेली नाही. महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघ तसेच सीसीआयतर्फे कापूस खरेदीची सुरुवात दिवाळीनंतर होईल, असे सांगण्यात आले आहे. दुसरीकडे, कापूस भिजल्याचे कारण सांगत व्यापारी कमी दर देत आहेत.\nगेल्या हंगामात कापसाचे कमी उत्पादन होऊनही जागतिक मंदी, गेल्या हंगामातील शिल्लक साठा, सरकीच्या दरातील घसरण, वाढती आयात अशा विविध कारणांमुळे यंदाच्या हंगामात कापसाचे दर हमीभावापेक्षा कमी आहे. हा बाजारभाव फरक प्रतिक्विंटल हमीभावापेक्षा दोन हजार रुपयांनी कमी आहेत.\nपश्चिम विदर्भातील शेती अर्थकारण कापूस पिकावरच अवलंबून आहे. कापूस लागवड बहुतांशी कोरडवाहू आहे. सुमारे १० टक्के क्षेत्रावरच पूर्वहंगामी कापूस लागवड होते. गेली चार ते पाच वर्षे कापूस उत्पादकांसाठी खडतर गेली. अलीकडच्या काळात गुलाबी बोंडअळीच्या संकटाने शेतकऱ्यांना उद्ध्वस्त केले. त्यातच यावर्षी अतिपावसाने कापसाच्या उत्पादनात घट होण्याचे संकेत आहेत.\nगुजरात विधानसभा निवडणुकीच्या वेळी क्विंटलमागे बोनसची घोषणा सरकारने केली होती. महाराष्ट्रातही कापूस उत्पादक शेतकऱ्यांची क्रयशक्ती कायम ठेवण्यासाठी ५ हजार ५५० रुपये हमीभाव अधिक एक हजार रुपये बोनस जाहीर केल्यास ६ जार ५५० रुपये क्विंटलप्रमाणे सीसीआय कापसाची खरेदी करेल, असे आश्वासन सरकारने द्यावे, अशी मागणी शिवसेनेचे नेते किशोर तिवारी यांनी केली आहे.\nVNX मराठी न्यूज चॅनल\nगृह विलगीकरण म्हणजे काय \n२०२१ मध्ये देशात होणारी १६ वी जनगणना डिजिटल होणार\nगडचिरोली येथील राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामात नियोजनाचा अभाव, निकृष्ठ दर्जाचे बांधकाम, प्रशासन व लोकप्रतिनिधींचे अक्षम्य दुर�\nमहिला व बालक यांना केंद्रस्थानी मानुन सहकार्य करा : जिल्हाधिकारी दीपक सिंगला\nअपघात विम्यात सातबाराची जाचक अट\nचिदंबरम यांचा जामीन सर्वोच्च न्यायालयाने नाकारला : ईडी करू शकते चौकशीसाठी अटक\n१८ ते २० सप्टेंबर या काळात पावसाची शक्यता, विदर्भात मुसळधार ते अतिवृष्टीचा अंदाज\nगडचिरोली जिल्ह्यातील पुन्हा दोघांचा अहवाल आला कोरोना पॉझिटीव्ह : एकूण रूग्ण संख्या आठ\nचीनने पाकिस्तानला दिला धोका : एन ९५ मास्क ऐवजी दिले अंडरवेअरचे मास्क\nभारताने बांगलादेशला १०६ धावांत गुंडाळले ; इशांतचे ५ बळी\nवाघाच्या हल्यात गुराखी ठार\nपॅन-आधार जोडणी केली नाही तरी पॅनकार्ड वैध राहणार\nचटोपाध्याय, वरीष्ठ श्रेणी प्राप्त शिक्षकांना एकस्तर वेतनश्रेणी लागू करा\nमहापूरातून सावरत भामरागडवासीयांनी जल्लोषात दिला बाप्पांना निरोप\nमुल जवळ ट्रकला स्कार्पिओची धडक, पती जागीच ठार , पत्नी गंभीर जखमी\nशाॅट सर्कीटने विजपुरवठा खंडीत, पेरमिली येथे बॅंक ऑफ महाराष्ट्रचे कामकाज ठप्प\nहवामान बदलामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम, रुग्णालयांमध्ये होत आहे गर्दी\nबहुजन कल्याण विभागातर्फे नवीन १६ शुल्काचे अनुदान मिळणार : मंत्री विजय वडेट्टीवार\nदहावीचा पेपर पेपर पुढे ढकलला : ३१ मार्च नंतर पेपरची तारीख जाहीर होणार\nलोकसभेत खासदार अशोक नेते यांनी उचलला वेगळ्या विदर्भाचा मुद्दा\nचामोर्शी पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षकासह हवालदार एसीबीच्या जाळ्यात\nअयोध्येतील राम जन्मभूमी - बाबरी मशीद जमीन प्रकरणी आजपासून सुनावणी सुरू होणार\nकाश्मीरच्या मुद्द्यावर भारताच्या निर्णयाचे रशियाने केले समर्थन\nदुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने शिक्षक जखमी\nऔरंगाबादमध्ये कोरोनाचा पहिला बळी : ५५ वर्षीय पुरुषाचा मृत्यू\nदिल्ली विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला : ८ फेब्रुवारीला मतदान तर ११ फेब्रुवारीला मतमोजणी\nट्रक चालकाला लुटणाऱ्या सहा आरोपींना २४ तासात अटक\nशौचालय नसल्याच्या कारणाने ग्रामपंचायत डोंगरगाव (भुसारी) येथील उपसरपंच सौ. भाग्यश्री भगवान ढोरे पदावरून पायउतार\nभाजपच नंबर वन असून राज्यात भाजपशिवाय कुणाचंच सरकार येणार नाही ; चंद्रकांत पाटील\nभारतीय स्टेट बँकेने NEFT आणि RTGS व्यवहारांवरील शुल्क केले रद्द\nनागपुरात आणखी एक कोरोनाग्रस्त : एकूण रुग्णांची संख्या १० वर\nगडचिरोली जिल्ह्यात तेंदुपत्ता पुडा खरेदीच्या भावात बरीच तफावत, तेंदुपत्ता मजुरांचे आर्थिक नुकसान, शासन व प्रशासनाने गांभिर्याने �\nगडचिरोलीचे तत्कालिन प्रकल्प अधिकारी हरिराम मडावी यांच्यासह आठ संगणक प्रशिक्षण संस्थांच्या संचालकांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल\nकोरोना संचारबंदीत खापरी शेतशिवारात जुगार खेळणाऱ्या ४ आरोपींसह ४ लाख ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त\nआज दुपार पासून शिर्डीमधील साई मंदिर अनिश्चित काळासाठी बंद\nदिल्लीत पुन्हा २४ तासांमध्ये भूकंपाचा दुसरा धक्का\nनाशिक मधील सर्वच दुकाने सुरू होणार : लग्नसोहळ्यांनाही दिली सशर्त परवानगी\nआरमोरी नगरपरिषदेच्या सत्ताधिकाऱ्यांची एकाधिकारशाही शहराच्या विकासास मारक\nनागपूरचे महापौर संदीप जोशींवर मध्यरात्री गोळीबार\nमहात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत गडचिरोली जिल्हयातील दोन गावांमध्ये आधार प्रमाणीकरणास प्रारंभ\nभारत सरकाच्या कल्याणकारी योजना विषयावर कार्यशाळेचे आयोजन\nवृक्षलागवड मोहिमेची सलग तिसऱ्यांदा लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद\n'व्हिआयपी गाढव' संगीत प्रकाशन सोहळा उत्साहात\nभारतीय संस्कृती, ग्रामीण चालिरीती, अर्थव्यवस्थेचा अभ्यास करण्यासाठी २९ वर्षीय अंकीत अरोरा यांचे सायकलने भारतभ्रमण\nगर्भवती महिलांसाठी धावून आला तालुका टास्क फोर्स\nहिमाचल प्रदेशात गेस्ट हाऊसची इमारत कोसळली भारतीय सेनेचे ३० ते ३५ जवान दबल्याची भीती\nसरपंच निवडीचा अध्यादेश राज्यपालांनी फेटाळला : महाविकास आघाडी सरकारला धक्का\nराज्यात सायंकाळी सहा वाजेपर्यंत अंदाजे ६०.४६ टक्के मतदान\nअजित पवार यांना सिंचन घोटाळ्यात क्लीन चीट\nधावपटू हिमा दासची सुवर्णझेप, आणखी एक नवा विक्रम : महिनाभरात पटकावले पाचवे सुवर्णपदक\nचंद्रपुरात वडिलांनीच आपल्या ११ वर्षाच्या मुलावर केला अनैसर्गिक अत्याचार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=9615", "date_download": "2020-05-29T13:25:07Z", "digest": "sha1:REDDSJRGPGLTFQHQMGQPYOB33MPWSGKN", "length": 10662, "nlines": 77, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nVNX मराठी न्यूज चॅनल\nगृह विलगीकरण म्हणजे काय \nकोरोना इफेक्ट : आता व्हॉट्सॲपवर एकावेळी एकाच व्यक्ती किंवा ग्रुपला फॉरवर्ड करता येणार मेसेज\nप्रकाश सा.पोरेड्डीवार यांनी समाजव्यवस्थेत कौटूंबिक जिव्हाळा निर्माण करण्याचे कार्य केले : अरविंद सावकार पोरेड्डीवार\nजि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी बाहेर शहरातून उपजीविकेसाठी आलेल्या नागरिकांना केली मदत\nग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवारांना जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्याची अट शिथिल करावी - अजय कंकडालवार\nमटण महागल्याने बकऱ्यांची केली जात आहे चोरी\nचंद्रपूरातील १०५ विद्यार्थ्यांनी साकारला बांबूचा बाप्पा \nराज्य सरकारकडून शेतकऱ्यांना मोठा दिलासा : २ लाख रुपयांपर्यंत सरसकट कर्जमाफी\n२३ लक्ष ९१ हजारांचा दारू व मुद्देमाल जप्त\nअंकिसा येथील विद्युत विभागाच्या कनिष्ठ अभियंत्यासह एक खाजगी इसम अडकला एसीबीच्या जाळ्यात\nमुलचेरा येथील पोलीस उपनिरीक्षकांच्या पत्नीने स्वतःवर गोळी झाडून केली आत्महत्या\nभंडारा जिल्ह्यात पहिल्याच दिवशी ४८ उमेदवारांकरीता ११६ नामनिर्देशनपत्राची उचल\nनागपुरातील कोरोनाग्रस्तांची संख्या १०० वर\nगडचिरोली जिल्ह्याच्या पालकत्वाची जबाबदारी स्थानिक लोकप्रतिनिधींकडे सोपविण्याची आवश्यकता\nबिबट्याच्या मृत्यू प्रकरणात वन विभागाने घेतले आठ जणांना ताब्यात\nबिहारमध्ये सामूहिक बलात्कारानंतर गोळ्या झाडून केली मुलीची हत्या\nमहाराष्ट्र सरकारने उद्याच बहुमत चाचणी घ्यावी : सर्वोच्च न्यायालय\n२००५ पूर्वी नियुक्त झालेल्या शिक��षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या जुनी पेन्शन बाबत समिती गठीत करण्याचे आदेश\nचंद्रपूरचे महाकाली मंदिर कोरोनाग्रस्तांसाठी आले पुढे\nअडपल्ली येथे विहरित आढळले अज्ञात इसमाचे मृतदेह\nशिवसेनेने जाहीर केली ७० उमेदवारांची पहिली यादी\nपवनी येथे भरला ट्रॅक्टर पोळा , उत्स्फूर्त प्रतिसाद\nदहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर\n'त्या' आदिवासी कुटुंबासाठी संजय झिलकरवार देवदुतासारखे आले धावून\nआष्टी - चंद्रपूर मार्ग अजूनही बंदच\nकोल्हापूर आणि सांगली जिह्यातील वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणची ३२ पथके जाणार\nभिंत कोसळून जखमी झालेल्या गंगा जमनातील दोन महिलांची प्रकृती चिंताजनक\nमहाराष्ट्र राज्य मानवी हक्क राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धेत पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील गोपाले राज्यात दुसरे\nशेतात काम करीत असताना वीज पडून दोन सुना , सासू - सासऱ्यासह पाच जण ठार\nगडचिरोली जिल्हयात पुन्हा २ जणांचे अहवाल आले कोरोना पाॅझिटीव्ह : रुग्णांचा आकडा पोहचला आता २८ वर\nचंद्रपूर जिल्ह्यात आढळले आणखी ४ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण, कोरोना रुग्णांचा आकडा आता पोहचला १९ वर\nभंडारा जिल्ह्यात तीनही विधानसभा क्षेत्रात शेवटच्या दिवशी ७१ नामांकन दाखल\nमतमोजणीची तयारी पूर्ण, दहा हजारांहून अधिक अधिकारी - कर्मचाऱ्यांची नेमणूक\nआंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी केली महिलांसाठी मोठी घोषणा : शाळकरी मुलाच्या आईला वर्षाला १५ हजार रुपये अर्थसहाय्\nगाडगे महाराज वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले थोर समाजसुधारक स्मृतिदिन - २० डिंसेंबर १९५६\nखड्ड्यांना आले तलावाचे स्वरूप\nविदर्भ़ न्यूज एक्सप्रेस ला मुक्तीपथचा सर्वाधिक वार्तांकनाचा प्रथम पुरस्कार\nकर्जमाफी योजनेतील लाभार्थ्यांची पहिली यादी जाहीर\nजम्मू-काश्मीरमध्ये आढळला कोरोना व्हायरसचा पहिला रुग्ण : सर्व शाळांना ३१ मार्चपर्यंत सुट्टी\nपर्लकोटा नदीच्या पुलावर पुन्हा चढले पाणी, मार्ग बंद\nभाजपाची तिसरी यादी जाहीर , साकोलीतून डॉ. परिणय फुके यांना तर रामटेक मधून मल्लिकार्जुन रेड्डी यांना उमेदवारी\nगडचिरोली जिल्ह्यात संचारबंदीच्या निर्बंधाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी जिल्हाधिकारी सिंगला यांनी काढले सुधारित आदेश\nनिसर्गाच्या सानिध्यात कल्लेड-कोंजळच्या पहाडीत वसलेली शिवलिंगाची मूर्ती हजारो भाविकांचे श्रद्धास्थान \nसावली येथील ए. टी.एम. दोनदा फोडण्याचा प्रयत्न, चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात\nपुण्यात कोरोनामुळे एकाच दिवशी तिघांचा बळी\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते म्हाडाच्या घरांची सोडत\nमिशन भामरागड अंतर्गत आरोग्य विभागाने केली किटकजन्य रोग नियंत्रणाबाबत कार्यवाही\nदिल्लीत पुन्हा २४ तासांमध्ये भूकंपाचा दुसरा धक्का\nझारखंड निवडणूकीला गालबोट : नक्षल्यांनी उडवला पूल, जीवितहानी नाही\nविक्रमने चंद्रावर हार्ड लँडिंग केले असले तरी विक्रम लँडरचे काहीही नुकसान नाही : इस्रो\nमिळगुळवंचा येथे गळफास घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maxmaharashtra.com/max-reports/%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4/1975/", "date_download": "2020-05-29T13:22:31Z", "digest": "sha1:GC3THWTEJKKTCU3JDBBUEUJYCTNOTBA2", "length": 8731, "nlines": 112, "source_domain": "www.maxmaharashtra.com", "title": "पंरपरेच्या नावाखाली रक्ताची होळी | Max Maharashtra", "raw_content": "\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nअनलिमिटेड – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nअनलिमिटेड – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\nHome मॅक्स रिपोर्ट पंरपरेच्या नावाखाली रक्ताची होळी\nपंरपरेच्या नावाखाली रक्ताची होळी\nसोलापूर जिल्ह्यातलं भोयरे गाव. जेव्हा राज्यभरात मोठ्या उत्सहात धुळवड साजरी केली जात होती तेव्हा या भोयरे गावात रक्ताची उधळण सुरू होती. परंपरेच्या नावाखाली अंद्धश्रद्धेची धुळवड इथं अनेकांना दर वर्षी रक्तबंबाळ करते.\nसोलापूरच्या मोहोळ तालुक्यात भोयरे नावाचं जवळपास चार हजार लोकसंख्येचं गाव आहे. या गावात ग्रामदैवत आई भवानीला खूश करण्यासाठी दोन गटामध्ये दगडांची होळी खेळण्याची परंपरा आहे. शिमग्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच धुळीवडीला दिवसभर गावातील तरुण दगड, गोटे जमा करतात आणि संध्याकाळी दगडांच्या होळीला सुरवात होते. यात गावातील एक गट देवीच्या मंदिरावर थांबतो आणि दुसरा गट मंदिराच्या पायथ्याशी थांबतो. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर दगडांचा तुफान वर्षाव केला जातो. ज्यात अनेक तरुण जखमी होतात. जेवढे लोक ��ास्त जखमी होतील, त्यावर्षी तेवढा पाऊस जास्त पडणार अशी अंधश्रद्धा असल्याने गावातील बहुसंख्य लोक जखमी होईपर्यंत, रक्तबंबाळ होईपर्यंत ही रक्ताची धुळवड खेळतात. बरं प्रकरण एवढ्वरच थांबत नाही तर, हे जखमी लोक दवाखान्यात डॉक्टरांकडे न जाता देवीच्या अंगाऱ्यावर बरे होतात.\nअर्थात अशा प्रकारे धुळवड खेळून पाऊस पडला असता तर मराठवाडा आणि दुष्काळी भागात शेतकऱ्यांनी आत्महत्या कiरण्यापेक्षा हेच केलं असतं. परंपरेच्या नावाखाली या गावात हा एक अघोरी प्रकार सुरू आहे.\nPrevious articleपर्रिकर परतण्याची ६ कारणं\nNext articleमुलगी झाली तर, मोफत दाढी आणि केस कटींग\nबांधकाम व्यवसायाला पुर्वपदावर येण्यासाठी ९ ते १२ महिने लागतील: क्रेडाई, एमसीएचआयचा अहवाल\nअराजकता झाली तर मोदी जबाबदार असतील: पृथ्वीराज चव्हाण\nLockdown मुळे सोन्याचा व्यापारी झाला कांदा विक्रेता…\nकेंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे कोविड -१९ वर खर्च झालेल्या पैशांची माहिती नाही: अनिल गलगली\nबॉण्डेड डॉक्टरांच्या मानधनात मोठी वाढ, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मोठा निर्णय\nचंद्रकांत पाटील यांनी माफी मागवी भाजपचा खोटारडेपणा उघड,: काँग्रेस\nCovid-19 – भारताची समाज-अर्थ स्थिती आणि आव्हानं\nराज्य सरकार लवकरच पॅकेज देणार: अजित पवार\nपिंपरी चिंचवड साठी वॉर रुम तयार: अजित पवार\n पण राजकारण आणि जातीयता थांबली का\nसंघर्ष दिन: घरात थांबूनच मुंडे साहेबांचं पुण्यस्मरण करा – पंकजा मुंडे\nलोकांना पैसे वाटा: सरकारला घरचा आहेर\nदेशात आतापर्यंत 71 हजार 105 रुग्ण कोरोनामुक्त\nCovid-19 – भारताची समाज-अर्थ स्थिती आणि आव्हानं\nलोकांना पैसे वाटा: सरकारला घरचा आहेर\nकोरोनाचे संकट आणि शेतकरी\nउत्पादित आधारित बाजारभावाचा कायदा करा – डॉ. बुधाजी मुळीक\n‘राजा उदार झाला अन् हाती भोपळा दिला’\nलंडनच्या विमानतळ आणि रेल्वे स्टेशनवर तीन बॉम्ब सापडले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maxmaharashtra.com/max-woman/%E0%A4%B8%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B8/55/", "date_download": "2020-05-29T13:17:38Z", "digest": "sha1:BKDPB5CUBTRQDI6KOGCIBAZCL2ZYUZEU", "length": 27335, "nlines": 123, "source_domain": "www.maxmaharashtra.com", "title": "पस्तिशीतल्या 'ती'च काय चाललंय? | Max Maharashtra", "raw_content": "\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nअनलिमिटेड – सीझ�� १\nबाईचं आरोग्य – सीझन १\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nअनलिमिटेड – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\nHome मॅक्स वूमन पस्तिशीतल्या ‘ती’च काय चाललंय\nपस्तिशीतल्या ‘ती’च काय चाललंय\nगेल्या वीस पंचवीस वर्षात जग खूप वेगानं बदलेलं आहे. डिजिटल तंत्रज्ञानानं हा वेग आलाय. तो वेग अजून तसाच आहे. तो मंदावणार नाहीच. पंचवीस वर्षांपूर्वी पस्तिशीत, चाळीशीत असलेल्या स्त्रिया आता प्रौढ झाल्या आहेत. मधल्या काळात जसे भौतिक जग बदलं तसं स्त्रियांचं, विशेषतः आताच्या पस्तिशीतल्या स्त्रियांचं जग त्यांच्या अपेक्षेनुसार बदलले आहे का याचा थोडक्यात विचार इथे करायचा प्रयत्न करतेय.\nसाधारणपणे पस्तीशी आली की स्त्रियांच्या आयुष्याला स्थैर्य येऊ लागते. शहरी/ग्रामीण, सुशिक्षित/अशिक्षित, नोकरीवाली/गृहिणी अशा कोणत्याही भूमिकेतली स्त्री असली तरीही, या वयापर्यंत, तिचे लग्न होऊन, तिला १-२ मुलेही झालेली असतात. तिच्या माहेरहून येऊन आता ती सासरच्या घरी चांगलीच स्थिरावलेली असते. तिचा जम बसलेला असतो. परंपरावादी समाजाच्या दृष्टीनं असलेलं मुलीच्या जन्माचं कर्तव्य म्हणजे वेळेवर लग्न करणं, मुलं होणे, सर्वांची सेवा नीट करणे इत्यादी करून झालेले असतं. आता एकच जबाबदारी शिल्लक राहिलेली असते आणि ती म्हणजे मुलांना वाढवणे….आता या टप्प्यावर स्त्रिया स्वतःच्या आयुष्याचा विचार करायला लागतात.\nकळत्या वयापासून आत्तापर्यंतचे आयुष्य खूप वेगानं निघून गेलेलं असते. चालू असलेलं शिक्षण आणि कौटुंबिक कारणांमुळे हे घडते. त्यातच बाराव्या तेराव्या वर्षी मासिक पाळीचं नवं वादळ सुरु झालेलं असतं. त्याची सवय होईपर्यंत शिक्षण पूर्ण होतं आणि लग्न नावाच्या नव्या वादळाची तयारी घरात सुरु झालेली असते. अशा वादळी आणि वेगवान घडामोडींमुळे मुलींना स्वतःबद्दल शांतपणे विचार करायला फारसा वेळ मिळत नाही. त्यामुळे बहुतांश मुली स्वतःच्या आयुष्याशी संबंधित निर्णय घेण्यासाठी संपूर्ण तयार होण्यापूर्वीच घरातील इतरांनी त्यांच्याबद्दलचे निर्णय घेऊन टाकलेले असतात. सगळं वेळच्यावेळी आणि विना संकट [निर्विघ्न] पार पडायला हवं या बद्दल समाजाचं आणि कुटुंबाचं दडपण असतं. हे बरोबर आहे की चूक, यात काय दुरुस्ती व्हायला हवी, याचा विचा��� करण्याइतकी प्रगल्भता आणि वेळसुद्धा कुमारवयात नसतो. थेट लग्न होऊन मुलाबाळांना ५-६ वर्षाच्या टप्प्यात नेऊन सोडल्यावर स्त्रियांना स्वतःबद्दल विचार करायला उसंत मिळते. मग आत्तापर्यंतच्या वाटचालीचा धांडोळा सुरु होतो. त्यावेळी काही ठळक गोष्टी त्यांच्या लक्षात येतात. बरोबरीची मुलं आणि काही मुलीही चांगल्या नोकऱ्या/व्यवसाय करून कमावते झालेले दिसत असतात, ते त्यांच्या कामात सीनिअर झालेले असतात. तसंच त्यांच्या नावावर स्वतंत्र बँक खाते असून त्यात त्यांची स्वतःच्या मालकीची भरपूर रक्कम शिल्लक आहे हेही दिसते. स्वावलंबी असल्यामुळे त्यांच्या वागण्या-बोलण्यात आत्मविश्वास दिसतो, आणि व्यवहारी जगातला शहाणपणा, अनुभव त्यांच्या व्यक्तीमत्वातून डोकावत असतो. मग त्याची मनातल्यामनात तुलना सुरु होते. आपण त्यांच्या बरोबरीनं शिकलेल्या असूनही चूल आणि मूल यापलीकडे गेलेलो नाहीत, प्रत्येकवेळी आपल्याबद्दल किंवा इतरांबद्दलही निर्णय आपण सोडून बाकीचे घेतात, हे गृहिणी असलेल्या मुलींना जाणवायला लागतं.\nइथे अजून एक लक्षात घ्यायला हवे की त्याच वयाच्या कमावत्या मुलींची स्थिती तशी यापेक्षा फारशी वेगळी दिसणार नाही. कारण, जरी त्या कमावत्या असल्या, तरी पूर्णपणे स्वतंत्र आणि स्वावलंबी असतीलच याची शक्यता कमी असते. त्यांचे काही निर्णय त्या आपले आपण घेऊ शकत असतील तरी महत्त्वाचे बहुतेक निर्णय घेताना त्या इतरांवर अवलंबून राहतात, कारण याबद्दलचा आत्मविश्वास त्यांच्यात निर्माण झालेला नसतो, समाजव्यवस्था तसं होऊ देत नाही. परंतु विकासाच्या टप्प्यावर त्या, गृहिणी असलेल्या मुलींपेक्षा चार पावलं पुढे असतात हेही खरंय.\nज्या मुली चांगलं शिक्षण घेऊ शकलेल्या आहेत, त्या या पस्तिशीच्या टप्प्यावर एखादी पार्टटाईम का होईना नोकरी करू पाहतात. किंवा घरी राहूनच एखादा छोटासा व्यवसाय करू पाहतात. त्यासाठी लागणारं ट्रेनिंग, एखादा कोर्स करून त्या घराबाहेरच्या नव्या जगात प्रवेश करू पाहतात. वीस वर्षांपूर्वीची स्त्रियांची परिस्थिती वेगळी होती. तेंव्हा, एकदा लग्न होऊन पस्तीशी गाठली कि नव्याने काही शिकण्याची आणि नोकरी/व्यवसाय सुरु करण्याची शक्यता फार कमी होती. त्यापेक्षा आजची परिस्थिती सुधारलेली आहे. तशी सामाजिक संमती, कौटुंबिक पाठबळ आणि प्रशिक्षणाची, बँकांची सोय, स���लती, उपलब्धी, पूर्वीपेक्षा नक्कीच सुधारल्याने, पस्तीशी-चाळीशीत स्त्रियांना हे नवे वळण घेणे शक्य होतेय. तरीही, आधीपासून नोकरी करणारी असो, नव्याने पस्तिशीत नोकरी करणारी असो, त्यांच्या नोकरीचे स्वरूप बरेचसे मुद्दाम साधे ठेवले जाते. म्हणजे, घर सोडून नव्या ठिकाणी जावे लागू नये, म्हणून, प्रमोशन नाकारणे, ट्रेनिंग शक्यतो टाळणे यामुळे बरोबरीच्या पुरुषांपेक्षा त्या मागे राहतात. अश्या प्रकारे त्यांचं एक पाय अजूनही घरातच घट्ट बांधला गेलाय.\nअजून एक महत्त्वाची बाब म्हणजे स्त्रियांच्या स्वतःच्या नावावर जमीन असणे आणि विमा असणे याचे प्रमाण अजूनही खूप कमी आहे. कमावत्या स्त्रियांच्याही नावावर घर, जमीन असणे फारसे दिसत नाही.. पूर्वीपेक्षा याचे प्रमाण वाढलेले आहे एव्हढेच..\nस्वतः आणि आपले कुटुंब स्थिर होईपर्यंत स्त्रियांचे आरोग्य पार बिघडून गेलेलं दिसतंय. कामाच्या अति ताणामुळे पुरेशी झोप मिळत नाही, खाण्यावर लक्ष नाही, बदलेल्या जीवनशैलीमुळे वाढलेले भावनिक आणि मानसिक ताण, व्यायामाला वेळ मिळत नाही, व त्यासाठी पुरेशा सोयीही नाहीत. मात्र मनोरंजनासाठी टीव्ही, इंटरनेट, यांचा सुळसुळाट असा विरोधाभास दिसतो. याशिवाय परदेशी अन्नपदार्थ [तेल, स्वयंपाकाच्या वस्तू इत्यादी] याचे विनाकारण स्टेटस सिम्बॉल बनलेय, असे सगळे चित्र दिसते. स्त्रियांनी सुंदरच दिसायला हवे, ( सुदृढ नाही), या मानसिकतेतून अजूनही आजच्या पस्तिशीतल्या स्त्रिया सुटल्या नाहीत. त्यामुळे, निरोगी राहण्यावर खर्च होण्यापेक्षा सौंदर्य प्रसाधनं जास्त वापरण्याकडे कल दिसतो. अर्थात सध्याच्या सामाजिक वातावरणाचाच हा परिणाम जास्त आहे. त्यातच आजच्या स्त्रियाही आल्याच. म्हणजे, केलेल्या श्रमाचा मोबदला पूर्वीपेक्षा जास्त मिळत आहे, तसंच, लोकांची मिळकतही वाढते आहे, म्हणून “होऊ दे खर्च, पण सगळे झटपट मिळायला हवे” अशी मानसिकता सार्वत्रिक झालीय. त्यातच इंटरनेटच्या मायाजालात आरोग्याबद्दल इतकी माहिती उपलब्ध आहे की त्यातली कोणती माहिती बरोबर आहे की चूक हे समजून न घेता घरबसल्या सेल्फ मेडिकेशन [वजन कमी करणे आणि गोरे दिसण्यासाठीची औषधं, यांचं आक्रमक मार्केटिंग आणि डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय सहज उपलब्धता] आणि त्यातून येणाऱ्या नव्या अडचणी यांचा सामना या स्त्रिया करताहेत.\nमनोरंजनाच्या बाबतीत आत्त���च्या स्त्रियांना पूर्वीपेक्षा जास्त प्रकार उपलब्ध आहेत. हातात स्मार्टफोन, टीव्हीची अनेक चॅनल्स, डिजिटल गाणी, सिनेमा थिएटर्स, इंटरनेटवरची सर्व माहिती, त्यांच्या हातात आहे. एकीकडे बाहेरच्या जगाशी थेट जोडले जाण्याची संधी, परंतु त्याचवेळी त्यांच्या या सर्व हालचालींवर घरातल्या पुरुषांची करडी नजर असं काहीतरी विचित्र चित्र दिसतं. [मालक] असलेल्या पुरुषांच्या परवानगीनेच आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच घरातल्या स्त्रियांना इन्टरनेटचा वापर करायला देणं याला स्वातंत्र्य म्हणता येईल का\nस्त्रियांबाबतच्या हिंसाचारात, कौटुंबिक अत्याचारात वाढ झालीय हेही या आधुनिक जगाला शोभणारं नाही. अन्यायाविरुद्ध दाद मागण्यात वाढ झालीय यामुळेही अत्याचाराच्या नोंदी वाढलेल्या असू शकतात. परंतु, एकंदरीतच स्त्रियांसाठी सुरक्षित जग अजून निर्माण झालेले नाही हेही तितकेच खरे शिक्षणापर्यंत, आरोग्य सेवेपर्यंत आणि कायद्यापर्यंत पोहोचणे अजूनही स्त्रियांसाठी अवघड आहे.\nशिक्षणाच्या वाढलेल्या प्रमाणामुळे, एकंदरीतच लोकांचं उत्पन्न वाढत असल्यामुळे आणि तंत्रज्ञानाचा वेगानं प्रसार झाल्यामुळे सर्वच समाजाच्या जीवनशैलीत, विचारसरणीत खूप बदल झालाय, यात स्त्रियाही आल्याच. परंतु, या समृद्धीसोबतच समंजसपणा आणि समानताही रुजायला हवी होती. स्त्रियांचे नोकरी/व्यवसायामुळे वाढलेले उत्पन्न, चांगले शिक्षण, नवनव्या तंत्रज्ञानाचा वाढता वापर, ‘स्व’ची वाढलेली जाणीव, त्यांच्या आकांक्षांना फुटलेले धुमारे, समानतेसाठी त्यांची चाललेली धडपड ओळखायला हवी. स्वतःचे कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी स्वतःची काळजी न करता, कष्टाची पर्वा न करता सध्याच्या स्त्रिया ज्या जीवनशैलीला सामोऱ्या जात आहेत ती जीवनशैली काळजी करायला लावणारी आहे. या स्त्रियांच्या कामाचा बोजा तर कमी झालेला नाहीय. पण जबाबदाऱ्या वाढल्या आहेत. घराच्या सर्व जबाबदाऱ्या, कामे अजूनही त्यांच्यावरच जास्त आहेत. याशिवाय बाहेरची कामे, अर्थार्जनाची जबाबदारी याचा अतिरिक्त ताण त्यांच्यावर पडतोय. बदलत्या जीवनशैलीत स्त्रिया बदलताहेत, पण पुरुषांची मानसिकता मात्र तशीच जुनाट आहे. यामुळे भरारी घेऊ इच्छिणाऱ्या स्त्रियांची संख्या वाढत असली तरी त्यांना समजून घेऊन सोबत करणारे पुरुष आणि एकंदरीत समाजव्यवस्था तेव्हढी विकस��त झालेली नाहीय. याचा खूप भावनिक आणि मानसिक ताण या नव्या जगातल्या स्त्रियांवर पडतोय. त्याच्या अनेक खुणा आपल्याला आजूबाजूला दिसतील.\nस्त्रियांच्या खरेदीबद्दल खूप चेष्टा केली जाते. त्याचबरोबर लट्ठपणा, सौंदर्य प्रसाधनांचा प्रचंड खप, आधुनिकपण आणि स्मार्टपणा दाखवण्यासाठीची धडपड या बाह्य गोष्टींमध्ये दडलेले त्यांच्यावरचे प्रचंड मानसिक दडपण ओळखायला हवे. या बदलत्या जगात स्त्रिया स्वतःला समानतेच्या पातळीवर सिद्ध करू पाहत आहेत, पण ज्याला जोडीदार म्हणतात त्याच्यात याबद्दल कसलाच बदल दिसत नाही. गेल्या वीस-तीस वर्षात स्त्रियांचे खूप प्रबोधन झाले, आता पुरुषांचे प्रबोधन तातडीने हातात घ्यायला हवे. नाहीतर, गर्भात मारून टाकलेल्या स्त्रियांबरोबरच पस्तिशीतल्या स्त्रियाही अति ताणामुळे, मधुमेहाने, हृदयविकाराने मारल्या जातील…जात आहेत. याचा दोष कुणावर\nडॉ. स्मिता शहापूरकर, उस्मानाबाद.\nNext articleराजकीय पटलावरचं ‘ती’चं नेमक स्थान\nमहाराष्ट्र सरकार आकडे लपवत आहे: नितेश राणे\nLockdown: इंटरनेट आणि महिला\n“ माझा राग येतो का” मोदींच्या या प्रश्नाला सरपंच महिलेचं उत्तर \nकेंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे कोविड -१९ वर खर्च झालेल्या पैशांची माहिती नाही: अनिल गलगली\nबॉण्डेड डॉक्टरांच्या मानधनात मोठी वाढ, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मोठा निर्णय\nचंद्रकांत पाटील यांनी माफी मागवी भाजपचा खोटारडेपणा उघड,: काँग्रेस\nCovid-19 – भारताची समाज-अर्थ स्थिती आणि आव्हानं\nराज्य सरकार लवकरच पॅकेज देणार: अजित पवार\nपिंपरी चिंचवड साठी वॉर रुम तयार: अजित पवार\n पण राजकारण आणि जातीयता थांबली का\nसंघर्ष दिन: घरात थांबूनच मुंडे साहेबांचं पुण्यस्मरण करा – पंकजा मुंडे\nलोकांना पैसे वाटा: सरकारला घरचा आहेर\nदेशात आतापर्यंत 71 हजार 105 रुग्ण कोरोनामुक्त\nCovid-19 – भारताची समाज-अर्थ स्थिती आणि आव्हानं\nलोकांना पैसे वाटा: सरकारला घरचा आहेर\nकोरोनाचे संकट आणि शेतकरी\nउत्पादित आधारित बाजारभावाचा कायदा करा – डॉ. बुधाजी मुळीक\nमहाराष्ट्र सरकार आकडे लपवत आहे: नितेश राणे\nबीड पुरती का होईना मी गृह मंत्री – पंकजा मुंडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtranews24.com/%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%B5-%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A4%BE-%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%B9%E0%A5%80/", "date_download": "2020-05-29T14:55:58Z", "digest": "sha1:WTAKFRW2GMFAN5WT4I5BA6PJK7HIHIEJ", "length": 12401, "nlines": 144, "source_domain": "maharashtranews24.com", "title": "उद्धव ठाकरेंनी माझा एकही फोन घेतला नाही : फडणवीस | महाराष्ट्र News24", "raw_content": "बुधवार, 13 मे 2020\nउद्धव ठाकरेंनी माझा एकही फोन घेतला नाही : फडणवीस\nउद्धव ठाकरेंनी माझा एकही फोन घेतला नाही : फडणवीस\nमुंबई : महाराष्ट्र News 24 वृत्त\nनिवडणुकांचे निकालानंतर शिवसेनेशी संवाद साधण्याचा आम्ही प्रयत्न केला. पण शिवसेनेनेच आमच्याशी चर्चा करणं थांबवलं, असं सांगतानाच मी स्वत: राज्याचा मुख्यमंत्री म्हणून आणि एका पक्षाचा नेता म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना अनेकवेळा फोन केले. पण उद्धव ठाकरे यांनी माझा एकही फोन घेतला नाही, असा गंभीर आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषदेत केला.\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. दुपारी साडे चार वाजता राजभवनात जाऊन फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींकडे राजीनामा सुपुर्द केला. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी राज्यपालांनी त्यांचा राजीनामा स्विकारल्याचं सांगितलं. निवडणूक निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी पहिल्याच दिवशी पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यासमोर सर्व पर्याय खुले असल्याचं वक्तव्य केलं होतं. त्यांचं हे वक्तव्य आमच्यासाठी धक्कादायक होतं. कारण महायुतीला जनतेने मतदान केलं होतं. महायुती म्हणून आम्ही निवडून आलो होतो. असं असताना उद्धव ठाकरे यांनी निकालानंतर आमच्यासमोर सर्व पर्याय खुले आहेत, असं का म्हटले हा आमच्यासमोर प्रश्न होता. त्यानंतर मी संवाद साधण्यासाठी मी स्वत: उद्धव ठाकरेंना अनेकदा फोन केले. पण त्यांनी माझेही फोन घेतले नाही, असा खुलासा फडणवीस यांनी केला आहे.\nPosted in देश, प्रमुख घडामोडी, महामुंबई, महाराष्ट्र, राजकारण, लाइफस्टाईल, व्यवसायTagged उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस, भगतसिंह कोश्यारी, भाजप, शिवसेना\nदेवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा\nअडीच वर्षे मुख्यमंत्रिपदावर शहांसोबत चर्चा झाली होती: संजय राऊत\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nपाणावलेल्या डोळ्यांनी तो हसत म्हणाला 2 लाख कर्ज...\nमुंबई : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त राज्यातील शेतकऱ्यांचा कर्जाच्या डोंगराचा भार हलका करण्यासाठी महाविका��� आघाडीने शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळला आणि शेतकऱ्यांचे 2 लाख...\n‘स्वराज्यरक्षक संभाजी’ घेणार प्रेक्षकांचा निरोप\nमुंबई : महाराष्ट्र NEWS 24 ऑनलाईन डॉ. अमोल कोल्हे यांचा अभिमान, उत्सुकता आणि साहसाच्या बळावर सुरु झालेला स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेचा प्रवास हा...\nशिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त फडणवीसांचे ट्विट\nमुंबई : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त आज शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांना आदरांजली वाहिली जात...\nबिग बॉस सिझन 13: पारस छाब्रावर भडकला सलमान...\nमुंबई : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त बिग बॉस सिझन 13 हा कार्यक्रम सध्या जोरदार गाजतोय. त्यात शनिवारचा विकेंड का वार म्हंटल की प्रेक्षकांना...\nPUBGमुळे ढासळली मानसिक स्थिती; तरुणाच्या नावामुळे घटना जास्त...\nचाकण: महाराष्ट्र NEWS 24 वृत्त पबजी (PUBG) या गेम मुळे आजवर अनेक विचित्र घटना घडल्याचं आपल्याला ऐकायला मिळत होतं. चाकण मध्ये याचा प्रत्यय...\nविराट कोहलीने मानले जाहिरातीचे आभार; व्यक्त केल्या भावना\nमुंबई : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त विराट कोहली आणि अनुष्का शर्माची लव्हस्टोरी ही प्रत्येकाला भावणारी असून त्याचा प्रवास अनोखा आहे. विराट कोहलीसोबत अनुष्का...\nश्री जैन श्वेतांबर श्री पद्मप्रभु महाराज देवालय ट्रस्ट, पोयनाड तर्फे आरोग्य सुविधांसाठी दोन लाख पंचवीस हजार रुपयांचा धनादेश जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द\nपनवेल मध्ये कोरोना संदर्भातील विशेष तपासणी पथक\nकोरोनाच्या विरुद्धच्या लढाईत काँग्रेस पक्ष सक्रिय\nबदलापूर मध्ये शिवसेनेकडून भोजन कक्षाची उभारणी..\nरायगड यामधील सहा कंपन्यांना उतपादन सुरु ठेवण्याची परवानगी \nसंकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपले खासगीपण जपण्याच्या तुमच्या अधिकाराचा आम्ही आदर करतो. आमच्या व्यवसायाचा हा एक महत्त्वाचा पैलू आहे.\nश्री जैन श्वेतांबर श्री पद्मप्रभु महाराज देवालय ट्रस्ट, पोयनाड तर्फे आरोग्य सुविधांसाठी दोन लाख पंचवीस हजार रुपयांचा धनादेश जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द\nपनवेल मध्ये कोरोना संदर्भातील विशेष तपासणी पथक\nकोरोनाच्या विरुद्धच्या लढाईत काँग्रेस पक्ष सक्रिय\nबदलापूर मध्ये शिवसेनेकडून भोजन कक्षाची उभारणी..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://starmarathi.in/acidity-remedies-at-home/", "date_download": "2020-05-29T12:28:24Z", "digest": "sha1:YSJK7XJNHE3RY6G6HO6U5MSK2V3BAAC2", "length": 8649, "nlines": 105, "source_domain": "starmarathi.in", "title": "ऍसिडिटीवर करा हे घरगुती रामबाण उपाय! -", "raw_content": "\nHome Health ऍसिडिटीवर करा हे घरगुती रामबाण उपाय\nऍसिडिटीवर करा हे घरगुती रामबाण उपाय\nलहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत आजकाल सर्वांनाच ऍसिडिटीचा त्रास होतो. ऍसिडिटी किंवा पित्त होणे म्हणजेच पोटातील ग्रंथींमध्ये ऍसिडचा जास्त स्राव होतो. त्यामुळे गॅस, श्वासाची दुर्गंधी, पोटदुखी आणि इतर लक्षणे निर्माण होतात. दोन जेवणाच्या वेळातील अनियमित अंतर, रिकामे पोटी किंवा चहा, कॉफी, धूम्रपान किंवा मद्यपान जास्त प्रमाणात केल्याने ऍसिडिटीचा त्रास होतो.\nया लेखात आम्ही ऍसिडिटीवरील काही घरगुती उपचारांची यादी समाविष्ट केली आहे ज्यामुळे ऍसिडिटीच्या समस्येपासून मुक्त होण्यास मदत होऊ शकते.\nतुमच्या स्वयंपाकघरात किंवा रेफ्रिजरेटरमध्ये नेहमी असणाऱ्या ह्या 5 गोष्टी देऊ शकतात ऍसिडिटीपासून आराम.\nतुळशीची पाने : तुळशीच्या पानांचे गुणधर्म ऍसिडीपासून त्वरित आराम देऊ शकतात. ऍसिडीटीचे पहिले चिन्ह म्हणजे गॅस. असे दिसून येताच तुळशीची काही पाने खा किंवा एक कप पाण्यात 3-4 तुळस पाने काही मिनिटे उकळवा. ह्या 0पाण्याचे वारंवार सेवन करा. अॅसिडिटीसाठी हा एक उत्तम घरगुती उपचार आहे.\nसोंफ : ऍसिडिटी रोखण्यासाठी तुम्ही जेवणानंतर सोंफ देखील खाऊ शकता. ह्यात असणाऱ्या तेलामुळे पचन सुरळीत होण्यास मदत होते.\nदालचिनी : दालचिनी ऍसिडिटीवर नैसर्गिक अँटासिड म्हणून काम करते. ह्यातील गुणधर्म पचन आणि शोषण सुधारून आपले पोट स्थिर करू शकते. दालचिनी घातलेला चहा ऍसिडिटीवर फायदेशीर ठरतो. दालचिनी पोषक तत्वांचा आणि आरोग्यासाठी उपयुक्त गुणधर्मांनी भरलेली आहे.\nताक : सात्विक अन्न म्हणून आयुर्वेदात प्रसिध्द असणारे ताक ऍसिडिटीसाठी रामबाण उपाय आहे. ताकात लॅक्टिक ऍसिड नावाचे रसायन असते जे ऍसिडिटी कमी करण्यास मदत करते. उत्तम परिणामांसाठी काळे मिरे आणि कोथिंबीरच्या पानांचा ताकात उपयोग करावा.\nअद्रक : आल्यामध्ये उत्कृष्ट पाचक आणि अँटी-इंफ्लामेट्री गुणधर्म असतात. ऍसिडिटी कमी करण्यासाठी तुम्ही आल्याचा तुकडा चघळू शकता किंवा उकळलेल्या पाण्यात केलेला आल्याचा चमचाभर रस दिवसातून दोन-तीन वेळा घेऊ शकता.\nतेव्हा ह्यापुढे जर आपण��स कधी अॅसिडिटीचा त्रास होत असेल तर हे घरगुती उपचार करून पहा. तुम्हाला नक्कीच फायदा होईल.\nटीप : ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित आहे, त्यामुळे त्यातील मतांशी ‘starmarathi.in’ चा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्ला-मसलत करणे आवश्यक आहे\nआपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.\nतुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.\nPrevious article“स्वीटी सातारकर”चा सापडला पत्ता…\nNext articleअभिनेता अजय देवगन बनला नंबर 1 बॉलीवूड स्टार यामागचे कारण जाणून घ्या …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.newsmarathi24.com/?p=27048", "date_download": "2020-05-29T13:07:05Z", "digest": "sha1:4QAAI4WGGZTXCSFKV76E7OUCTBI7GBVH", "length": 11722, "nlines": 129, "source_domain": "www.newsmarathi24.com", "title": "जिल्ह्यातील १४ निवारागृहांमध्ये राज्यातील २०३ परराज्यातील ४९६ : जिल्हाधिकारी | News Marathi 24", "raw_content": "\nHome प्रशासकीय जिल्ह्यातील १४ निवारागृहांमध्ये राज्यातील २०३ परराज्यातील ४९६ : जिल्हाधिकारी\nजिल्ह्यातील १४ निवारागृहांमध्ये राज्यातील २०३ परराज्यातील ४९६ : जिल्हाधिकारी\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील १४ निवारागृहांमध्ये राज्यातील २०३ आणि परराज्यातील ४९६ अशा एकूण ६९९ जणांना संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली. कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रात शेठ रुईया विद्यालय, मंगळवार पेठ येथे राज्यातील २१ परराज्यातील ५ अशा २६ जणांचा समावेश असून याची क्षमता ५० जणांची आहे. रामकृष्ण हॉल, लोणार वसाहत राज्यातील १६ परराज्यातील ८ अशा २४ जणांचा समावेश असून याची क्षमता ५० जणांची आहे.\nकरवीर तालुका- सरस्वती मंगल कार्यालय उजळाईवाडी येथे राज्यातील २ परराज्यातील ३५ एकूण ३७ जण असून क्षमता ७० जणांची आहे. डी. फार्मसी कॉलेज उजळावाडी – राज्यातील ८ एकूण क्षमता ५० जणांची आहे. कागल- डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह कागल येथे राज्यातील ३ परराज्यातील ९७ एकूण १०० जण असून क्षमता ११३ जणांची आहे. जयसिंगराव घाटगे विद्यालय येथे राज्याती�� ३ परराज्यातील ४४ असे एकूण ४७ जण असून क्षमता ५० जणांची आहे.\nहातकणंगले-घुगरे सर यांचे निवासी गुरुकुल वडगाव येथे परराज्यातील ७७ जण असून क्षमता १०० जणांची आहे. अशोकराव माने ग्रुप वाठार तर्फ वडगाव राज्यातील २ परराज्यातील १०७ असे एकूण १०९ जण असून क्षमता ११५ जणांची आहे. शहरी बेघर निवारा केंद्र इचलकरंजी येथे राज्यातील ४३ परराज्यातील ८ एकूण ५१ जण असून क्षमता ५५ जणांची आहे. राजीव गांधी भवन इचलकरंजी येथे राज्यातील ६४ जण असून क्षमता ७० जणांची आहे.शिरोळ- शाळा क्रमांक १ जयसिंगपूर येथे राज्यातील १३ परराज्यातील १७ असे एकूण ३० क्षमता २५ आहे. गडहिंग्लज- देवदासी छात्र वसतीगृह, संकेश्वर रोड, गडहिंग्लज येथे राज्यातील १० परराज्यातील १ एकूण ११ असून क्षमता २४ जणांची आहे. गगनबावडा- माधव विद्यालय गगनबावडा येथे राज्यतील १३ जण असून क्षमता २० जणांची आहे. समाज कल्याण निवासी शाळा वसतीगृह गगनबावडा येथे राज्यातील ५ परराज्यातील ९७ असे एकूण १०२ असून क्षमता १०५ जणांची आहे.\nयामध्ये तामिळनाडूमधील १९५ , कर्नाटकातील १९१ , राजस्थानमधील ६२ , उत्तरप्रदेश मधील २९ , मध्यप्रदेशमधील १० , पाँडेचरी मधील २ , पश्चिम बंगालमधील १ , केरळमधील ५ , बिहार १ अशा एकूण ९ राज्यातील ४९६ जणांचा तसेच महाराष्ट्रातील २०३ असे मिळून ६९९ व्यक्तींचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले आहे.\nPrevious articleबाहेर पडाल तर कठोर कारवाई : उपमुख्यमंत्री\nNext articleसामुदायीक नमाज पठण करणाऱ्यांवर कारवाई करा ; शिवसेनेचे मागणी\nकोरोनाच्या कामामुळे पं. स. कर्मचाऱ्यांच्या मानसिकतेवर परिणाम : पदाधिकाऱ्यांचे निवेदन\nगडहिंग्लजमधील पाईपलाईनच्या कामाचा शुभांरभ…\nलक्ष्मीपूरी धान्य मार्केटमधील होलसेल विक्री टेंबलाईवाडी मार्केटमध्ये सुरु करण्याचे महापौरांचे आदेश…\nमला पंतप्रधान होण्याची संधी मिळाली तर…\nआंध्रचे माजी मुख्यमंत्री एन. भास्कर राव भाजपात\nपरीट यांना पंचायत समितीच्या आवारात बंदी घाला. जिल्हा परिषद ,पंचायत व ग्रामपंचायत महिला सदस्या...\nआजरा साखरचा अंतिम निर्णय मंगळवारी,ऊस उत्पादकाचा आंदोलनाचा निर्णय तद्नंतर\nअमूल दूध संघाच्‍या अधिका-यांची गोकुळला भेट\nजिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक ; आणखी चार कोरोना पॉझिटिव्ह…\nहैदराबाद पोलिसांनी केलेला एन्काऊंटर संशयास्पद:सरकारी वकील उज्जव निकम\nचर्मकार व्यावसायिकांना मदत मिळावी : खा. संजय मंडलिक\nखासगी रूग्णालया संदर्भात ठाकरे सरकारचा ‘हा’ मोठा निर्णय…\nपश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मला दरवर्षी दोन कुर्ते आणि मिठाई...\nमोदींच्या धाडशी निर्णयाने 370 कलम हटले- धनंजय महाडिक\nकाँग्रेसच्या परिस्थितीला पक्षातलेच नेते जबाबदार: विखे पाटील\nआता हिंदुस्थान आणि चीन हे देश तेलखरेदीसाठी बायर्स ब्लॉकच्या तयारीत\nबामणे (ता.भुदरगड) येथे नराधम पित्याने अकरा वर्षाच्या मुलीला ठार मारले \nअसा बॉम्ब फोडेन की, महाडिकांना प्रचार थांबवावा लागेल – महसूलमंत्री चंद्रकांतदादा...\nबालिंगा पुलास भेग नव्हे तर प्रसरण गॅप ; निवासी उपजिल्हाधिकारी संजय...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/young-woman-doctor-dies-after-falling-into-a-ditch/m/", "date_download": "2020-05-29T12:58:26Z", "digest": "sha1:RL5XJSY72LBIHE3MW7IPUP3M2WYRYNVW", "length": 5886, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " खड्ड्यात दुचाकी आदळून डॉक्टर तरुणीचा मृत्यू | पुढारी\t", "raw_content": "\nआपला जिल्हा निवडा अहमदनगर औरंगाबाद बेळगाव गोवा जालना कोल्हापूर कोकण मराठवाडा मुंबई नाशिक पुणे सांगली सातारा सोलापूर विदर्भ\nआपला जिल्हा निवडा अहमदनगर औरंगाबाद बेळगाव गोवा जालना कोल्हापूर कोकण मराठवाडा मुंबई नाशिक पुणे सांगली सातारा सोलापूर विदर्भ\nखड्ड्यात दुचाकी आदळून डॉक्टर तरुणीचा मृत्यू\nभिवंडी-वाडा-मनोर महामार्गावर पडलेल्या जीवघेण्या खड्ड्यात पडून दुचाकीस्वार डॉ. नेहा शेख (वय 23) या तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. बुधवारी रात्री 10.45 वाजता हा अपघात झाला. डॉ. नेहा कुडूसच्या रहिवासी होत्या. भिवंडीतून स्वतःच्या लग्नाची खरेदी करून भावासोबत दुचाकीवरून त्या घरी परतत होत्या. अंबाडीजवळील दुगाड फाटा येथे मोठ्या खड्ड्यात त्यांची मोटारसायकल आदळून दोघे बहीण-भाऊ खाली पडले आणि तेवढ्यात मागून येणार्‍या ट्रकच्या चाकाखाली डॉ. नेहा सापडल्या. गेल्याच महिन्यात या रस्त्यावरील अंबाडी नाका येथे खड्ड्यात मोटारसायकल आदळून एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला होता.\nहा प्रकार समजताच श्रमजीवी संघटनेच्या संतप्त कार्यकर्त्यांनी अनगाव टोल नाका रात्री 12 वाजता बंद केला. तर गुरुवारी सकाळी दुगाड फाटा येथे लोकांनी सुमारे तीन तास रस्ता रोको आंदोलन केले.\nसुरुवातीपासून वादात असलेल्या सुप्रीम या कंपनीने सदर रस्ता अतिशय निकृष्ट बनवला आणि ���ार्वजनिक बांधकाम विभागानेही त्याकडे दुर्लक्ष केले. आता या कंपनीला शासनाने काळ्या यादीत टाकले असले तरी या कंपनीच्या कृपेने पडलेल्या खड्ड्यांत बळी जाणे मात्र सुरूच आहे.\nकोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचं टेन्शन कायम दिवसभरात ४७ रुग्ण पॉझिटिव्ह\nमहाराष्ट्रातील बाराशे नागरिक युएईत अडकले; मुंबईत येण्यासाठी मागितली परवानगी\nयंदा आषाढी वारीला पायी दिंडी नाही, आळंदी, देहूच्या पादुका दशमीला पंढरपूरला जाणार\nअन् माकडांनी हिसकावले कोरोना रूग्‍णांचे सॅम्‍पल\nकोल्हापूर : साईबाबा स्वतः भक्तांशी बोलतात; असा बहाणा करून फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश\nछत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांचे निधन\nजळगाव : २४ कोरोना बाधित रुग्णांची भर\nकेडीएमसी मुख्यालयाला कोरोनाची लागण\nसोनू सूदनंतर स्वराचा मजुरांना मदतीचा हात\nपरळीत नायब तहसीलदारांना मारहाण\n© 2017 पुढारी न्यूज\n© 2017 पुढारी न्यूज", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://ramprahar.com/15306/", "date_download": "2020-05-29T13:29:50Z", "digest": "sha1:HUM64U6B33FZDBZK7Q5UJGXCW577D46T", "length": 6839, "nlines": 118, "source_domain": "ramprahar.com", "title": "लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे अभिनंदन - RamPrahar - The Panvel Daily Paper", "raw_content": "\nमुंबई – नवी मुंबई\nपोलादपूरमध्ये अर्धा-पाऊण किलोचे पेरू\nरायगडात नवीन 87 विंधण विहिरी\nधूळ वाफेच्या पेरणीला सुरुवात\nमुरूडमध्ये पर्स चोरांना अटक\nकर्जतमधील पुलांची कामे प्रगतिपथावर\nआमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्या हस्ते गोरगरिबांना भाजपतर्फे अन्नदान\nरायगडात 56 रुग्ण वाढले; दोघांचा मृत्यू\nलोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर\nHome / महत्वाच्या बातम्या / पनवेल-उरण / लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे अभिनंदन\nलोकनेते रामशेठ ठाकूर यांचे अभिनंदन\nउरण : न्हवा शिवडी सागरी सेतू प्रकल्पबाधितांना त्यांचा मोबदला मिळण्यास सुरुवात झाली आहे. सागरी सेतू प्रकल्पबाधितांच्या समस्यांबाबत माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सातत्याने पाठपुरावा केला. याबद्दल सागरी सेतू प्रकल्पबाधितांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.\nPrevious दिवेआगर समुद्रात बंदी असतानाही बोटींग\nNext सुधागडच्या सुष्मिताचे पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत सुयश ; कॉमनवेल्थ स्पर्धेसाठी होणार निवड, पाच सुवर्णांसह 32 पदकांची मानकरी\nपोलादप��रमध्ये अर्धा-पाऊण किलोचे पेरू\nरायगडात नवीन 87 विंधण विहिरी\nधूळ वाफेच्या पेरणीला सुरुवात\nमुरूडमध्ये पर्स चोरांना अटक\nमुरूड : प्रतिनिधी – मोबाइल असलेली पर्स चोरल्याप्रकरणी दोन जणांना मुरूड पोलिसांनी अटक केली असून, …\nपोलादपूरमध्ये अर्धा-पाऊण किलोचे पेरू\nरायगडात नवीन 87 विंधण विहिरी\nधूळ वाफेच्या पेरणीला सुरुवात\nमुरूडमध्ये पर्स चोरांना अटक\nकर्जतमधील पुलांची कामे प्रगतिपथावर\nरायगड सुरक्षा मंडळात एक हजार सुरक्षा रक्षकांची होणार भरती\nकर्जतमध्ये राष्ट्रवादीच्या संवाद सभेचा फज्जा\nतटकरेंवर भरवसा नाही, नाईलाज म्हणून पाठिंबा\nरामशेठ ठाकूर राष्ट्रवादीत जाणार असल्याचे वृत्त निराधार आणि खोडसाळच\nपळस्पे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भाजपचे अशोक तेजे बिनविरोध\nदहशतवादी हल्ल्याचा निषेध सुरूच\nउरण पंचायत समितीमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा\nप्रिआ स्कूलमध्ये वार्षिक क्रीडा स्पर्धा\nरेवस येथील समुद्रात मालवाहू बार्ज बुडाले\nपोलादपूरमध्ये अर्धा-पाऊण किलोचे पेरू\nरायगडात नवीन 87 विंधण विहिरी\nधूळ वाफेच्या पेरणीला सुरुवात\nमुरूडमध्ये पर्स चोरांना अटक\nकर्जतमधील पुलांची कामे प्रगतिपथावर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://washim.gov.in/service-category/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%95/", "date_download": "2020-05-29T12:26:18Z", "digest": "sha1:3CO5SFSQOSENGFWXNO53K3CHQIZRQ2DH", "length": 3225, "nlines": 78, "source_domain": "washim.gov.in", "title": "महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम | District Washim | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nएसटीडी आणि पिन कोड\nमहाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम\nमहाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम\nसर्व माझा आधार, माझी ओळख पासपोर्ट सेवा महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम एनआयसी सेवा सातबारा (७/१२)\nमहाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम\n© कॉपीराइट जिल्हा वाशीम , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: May 19, 2020", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://www.manogat.com/node/6928", "date_download": "2020-05-29T13:10:31Z", "digest": "sha1:OA2ZQYGR3BHKSWSC7BQVXQY6OUVM6NPP", "length": 4274, "nlines": 81, "source_domain": "www.manogat.com", "title": "विकिपीडिया वर ५,००० हून अधिक लेख! | मनोगत", "raw_content": "\nविकिपीडिया वर ५,००० हून अधिक लेख\nप्रेषक खिरे��� (रवि., ०६/०८/२००६ - १२:५९)\nएका विषयावरचे संबंधित लेख एकत्र करण्याच्या उद्देशाने हे लेखन खालील ठिकाणी स्थलांतरित केलेले आहे.\nस्थलांतरित ठिकाणी जाण्यासाठी येथे टिचकी मारा\nकाही अडचण आल्यास प्रशासकांना व्य नि द्वारे कळवावे.\nctrl_t ने कुठेही बदला.\nपरवलीचा नवा शब्द मागवा\nह्यावेळी ७ सदस्य आणि ४४ पाहुणे आलेले आहेत.\nसध्या एकही आगामी कार्यक्रम नाही.\nआता मनोगतावर सर्व ठिकाणी लेखन करताना शुद्धलेखन चिकित्सेची सुविधा उपलब्ध आहे, तिचा लाभ घ्यावा.\nतुम्ही मराठीसाठी काय करता \nमराठी शब्द हवे आहेत - १३\n२०१३ च्या दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवण्याचे आवाहन\nमराठी माती - मराठी माणसं - मराठी मती - मराठी मानसं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/editorial/dhavte-jag/governments-next-step-in-the-interest-of-transgender/articleshow/70176952.cms", "date_download": "2020-05-29T15:02:14Z", "digest": "sha1:WYFWBOT67C2E5ORJSAPQGFQ7MX23Z7KO", "length": 12931, "nlines": 112, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nतृतीय पंथीयांना समाजात सन्मानाने जगता यावे यासाठीच्या विधेयकाला मंजुरी देऊन केंद्रीय मंत्रिमंडळाने पुढचे पाऊल उचलले आहे. या विधेयकावर संसदेची मुद्रा उमटून त्याचे लवकरात लवकर कायद्यात रूपांतर व्हायला हवे. मात्र, असा कायदा प्रत्यक्षात आल्यानंतर तृतीय पंथीयांबाबत समाजाची मानसिकता लगेच बदलेल अशी स्थिती नसल्याने याबाबत व्यापक जागरुकता निर्माण करण्याची गरज आहे.\nतृतीय पंथीयांना समाजात सन्मानाने जगता यावे यासाठीच्या विधेयकाला मंजुरी देऊन केंद्रीय मंत्रिमंडळाने पुढचे पाऊल उचलले आहे. या विधेयकावर संसदेची मुद्रा उमटून त्याचे लवकरात लवकर कायद्यात रूपांतर व्हायला हवे. मात्र, असा कायदा प्रत्यक्षात आल्यानंतर तृतीय पंथीयांबाबत समाजाची मानसिकता लगेच बदलेल अशी स्थिती नसल्याने याबाबत व्यापक जागरुकता निर्माण करण्याची गरज आहे.\nकेवळ तृतीयपंथीयच नव्हे, तर स्त्री किंवा पुरुष या पारंपरिक लैंगिकतेच्या पलीकडची ओळख बाळगणाऱ्या 'एलजीबीटीक्यू' या समूहाबद्दल समाज संवेदनशून्य आहे. यातून आणि गैरसमजांतूनच तृतीय पंथीयांकडे किंवा 'एलजीबीटीक्यू' समूहाकडे तुच्छतेने पाहण्याचा ���ृष्टिकोन असतो. तो बदलण्यासाठी भगीरथ प्रयत्नांची गरज आहे. 'तृतीयपंथीय हक्क संरक्षण विधेयक' हा त्या प्रयत्नांचाच एक भाग. लैंगिकतेच्या बाबतीत स्त्री आणि पुरुष यांनाच समाज स्वाभाविक मानतो. वास्तविक या पलीकडेही लैंगिक प्रवृत्ती असते. पुरुषाच्या शरीरात स्त्री आणि स्त्रीच्या शरीरात पुरुष असू शकतो. निसर्गाने हे दान ज्यांना दिले आहे, अशांची मोठी घुसमट होते. भिन्न लैंगिक प्रवृत्ती असूनही घरच्यांच्या व समाजाच्या दबावामुळे त्यांना निमूटपणे आहे त्या परिस्थितीला सामोरे जावे लागते. त्यातून संघर्ष करून जे आपली लैंगिक ओळख जाहीर करतात त्यांना ना घरचे स्वीकारतात, ना बाहेरचे. अशांच्या वाट्याला खडतर जगणे येते. चांगले शिक्षण घेऊन, आत्मसन्मानाने रोजीरोटी कमावण्याचा त्यांचा मार्गही खुंटतो. वेगवेगळ्या शेलक्या विशेषणांनी समाज त्यांची कुचेष्टा करतो. ही अवहेलना, उपहास सहन करीत तृतीयपंथीय जीवन जगत आहेत. त्यांचे मानवी हक्क रोज पायदळी तुडवले जातात. त्यांच्यावर अत्याचार होतात, त्यांना गुन्हेगारी जगतात ढकलले जाते; परंतु लैंगिकदृष्ट्या 'स्वाभाविक' असणाऱ्यांना त्यांच्याशी काही देणेघेणे नसते.\nही स्थिती बदलण्यासाठी सरकारी पातळीवर कायद्याच्या मदतीने पावले उचलण्याची गरज होतीच. ती आता पूर्ण होत आहे. तृतीय पंथीयांना आत्मसन्मान मिळवून देण्यासाठी, त्यांच्याबद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी आणि तेही 'स्वाभाविक' आहेत याची जाणीव करून देण्यासाठी सरकारने विधेयकाद्वारे कृती केली आहे. आता गरज आहे, ती समाजाच्या सकारात्मक प्रतिसादाची.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nतृतीयपंथीय हक्क संरक्षण विधेयक तृतीयपंथी एलजीबीटीक्यू Transgender LGBTQ\nस्थलांतरितांसाठी धावली ठाण्याहून रेल्वे\nशाळा १ जुलैला सुरू करण्याचा विचार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती\nतीन दिवसात सेन्सेक्सची १५०० अंकांची कमाई ; गुंतवणूकदार मालामाल\n... म्हणून अमिताभ आणि जया यांच्या लग्नात होते फक्त पाच व-हाडी\nपुलवामातील स्फोटकांनी भरलेली कार हिजबुलच्या दहशतवाद्याची; भावाला अटक\nनिर्बंधाचा अमेरिकेनेही विचार करावा; हाँगकाँग सरकार���ा इशारा\nप्रसिद्ध गीतकार योगेश गौर यांचं वयाच्या ७७ व्या वर्षी निधन\nमोदी सरकार २.० : या निर्णयांनी गाजवलं पहिलं वर्ष\n करोनाचे संकट नष्ट करण्यासाठी मंदिरात दिला नरबळी\nविद्या बालननं केली 'नटखट' या शॉर्ट फिल्मची निर्मिती\nडोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटला ट्विटरचा पुन्हा आक्षेप\nशाळा १ जुलैला सुरू करण्याचा विचार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती\nCBSE: मार्क वाढवायच्या नावे फसवणूक; बोर्डाने केले सावध\nप्रसिद्ध ज्योतिषी बेजन दारूवाला यांचे निधन; करोनामुळे मृत्यू\n३ हजार रुपयांच्या डिस्काउंटवर मिळतोय हा जबरदस्त फोन, पाहा किंमत\nसकाळी रिकाम्या पोटी पाण्यासह कच्चे लसूण खा, या गंभीर आजारांचा धोका होईल कमी\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/india-news/sc-upholds-disqualification-rebel-karnataka-mlas-but-allows-to-contest-bypolls/articleshow/72034131.cms", "date_download": "2020-05-29T14:50:34Z", "digest": "sha1:UOP2CYSMJNH7Q3KSIBXHOTBDC4IRFVHR", "length": 15702, "nlines": 108, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nकर्नाटकचे बंडखोर आमदार अपात्रच, पण निवडणूक लढण्याचा मार्ग मोकळा\nसुप्रीम कोर्टाने कर्नाटकातील काँग्रेस आणि जेडीएसच्या १७ आमदारांना अपात्र ठरवण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. मात्र या आमदारांना पुन्हा निवडणूक लढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कर्नाटक विधानसभेच्या तत्कालीन विधानसभा अध्यक्षांनी आमदारांना अपात्र ठरवलं होतं. अपात्रता ही अनिश्चित काळासाठी नसते, असं मत सुप्रीम कोर्टाने या आमदारांच्या याचिकेवर निर्णय देताना व्यक्त केलं.\nकर्नाटकचे बंडखोर आमदार अपात्रच, पण निवडणूक लढण्याचा मार्ग मोकळा\nनवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाने कर्नाटकातील काँग्रेस आणि जेडीएसच्या १७ आमदारांना अपात्र ठरवण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. मात्र या आमदारांना पुन्हा निवडणूक लढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कर्नाटक विधानसभेच्या तत्कालीन विधानसभ�� अध्यक्षांनी आमदारांना अपात्र ठरवलं होतं. अपात्रता ही अनिश्चित काळासाठी नसते, असं मत सुप्रीम कोर्टाने या आमदारांच्या याचिकेवर निर्णय देताना व्यक्त केलं.\nवाचा : \"मी ७०० कोटी मागितले, येडियुरप्पांनी १००० कोटी दिले\"\nसुप्रीम कोर्टाने अपात्र आमदारांच्या याचिकेवर २५ ऑक्टोबर रोजी सुनावणी पूर्ण झाल्यानंतर निर्णय राखून ठेवला होता. या सर्व आमदारांना तत्कालीन विधानसभा अध्यक्ष आर रमेश कुमार यांनी अपात्र ठरवलं होतं. न्यायमूर्ती एन. व्ही. रमण, न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती कृष्ण मुरारी यांच्या तीन सदस्यीय खंडपीठाने अपात्र आमदारांच्या याचिकेवर २५ ऑक्टोबर रोजी सुनावणी पूर्ण केली होती.\nसुप्रीम कोर्टाची विधानसभा अध्यक्षांवर नाराजी\n'विधानसभा अध्यक्षांचं घटनात्मक राहण्याचं जे कर्तव्य आहे, त्याच्याविरोधात सध्या वागण्याचा प्रकार वाढत आहे. त्यामुळे घोडेबाजार, भ्रष्टाचार आणि मंत्रिपदाच्या आमिषाला बळी पडणे हे घडत आहे. एखाद्या प्रसंगात जनतेने एका पक्षाला स्पष्ट बहुमत दिलेलं नसेल, तर त्या परिस्थितीत योग्य पर्याय निवडला जाणं आवश्यक आहे. जेणेकरुन घटनाबाह्य कृत्य टाळले जातील,' असं मत कोर्टाने नोंदवलं\n'आमदाराला त्याच्या स्वेच्छेने राजीनामा देण्याची इच्छा असेल, तर विधानसभा अध्यक्षांकडे तो राजीनामा स्वीकारण्याशिवाय कोणताही पर्याय उरत नाही. राजीनामा स्वीकारताना कोणतंही कारण दाखवणं घटनाबाह्य आहे,' असा महत्त्वपूर्ण निष्कर्षही कोर्टाने नोंदवला आहे. आमदाराने राजीनामा स्वेच्छेने दिलाय की कुणी तो देण्यासाठी भाग पाडलं याची पडताळणी करण्याचा वाव विधानसभा अध्यक्षांसाठी अत्यंत मर्यादित असल्याचंही कोर्टाने सांगितलं.\nवाचा : 'ऑपरेशन लोट्स'ची पोलखोल; कर्नाटक सरकार बरखास्तीची मागणी\nया आमदारांना अपात्र ठरवल्यामुळे १७ पैकी १५ जागांसाठी ५ डिसेंबर रोजी पोटनिवडणूक होणार आहे. अपात्र आमदारांनी ५ डिसेंबरला होणारी पोटनिवडणूकही रद्द करण्याची मागणी केली होती. सुप्रीम कोर्ट आमच्या याचिकेवर अंतिम निर्णय देत नाही तोपर्यंत पोटनिवडणूक होऊ नये, अशी मागणी या आमदारांची होती.\nपोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अखेरची तारीख १८ नोव्हेंबर आहे. पोटनिवडणूक स्थगित केली जावी, असा आदेश निवडणूक आयोगाला देण्यात यावा यासाठीही अपात्र आमदारांनी विनंती केली होती. विधानसभा सदस्यत्वपदाचा राजीनामा देणं हा आमचा हक्क असून विधानसभा अध्यक्षांनी पक्षपातीपणाने निर्णय घेतला असल्याचं या आमदारांचं म्हणणं होतं.\nकर्नाटकातील एचडी कुमारस्वामी सरकार पडण्यापूर्वीच विधानसभा अध्यक्षांनी आमदारांना अपात्र ठरवलं होतं. या आमदारांनी बंडखोरी करत भाजपला पाठिंबा दिला होता. स्वतःचा राजीनामा दिल्यामुळे बहुमताचा आकडा खाली आला आणि त्याचा फायदा भाजपला झाला. यानंतर बीएस येडियुरप्पा यांच्या नेतृत्त्वात भाजपने सत्ता स्थापन केली.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nस्थलांतरीत मजुरांची दैना न्यायालयालाही पाहवेना; सरकारला...\nपुलवामा: मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला, आयईडी भरले...\nदेशातील लॉकडाउन पूर्णपणे अपयशी ठरले: राहुल गांधींची मोद...\n अजित डोभालांनी मोदींना दिली बातमी...\nदारुनंतर तंबाखू-बीडीसाठीही नागरिकांच्या लांबच लांब रांग...\nअखेर राष्ट्रपती राजवटमहत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nस्थलांतरितांसाठी धावली ठाण्याहून रेल्वे\nशाळा १ जुलैला सुरू करण्याचा विचार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती\nतीन दिवसात सेन्सेक्सची १५०० अंकांची कमाई ; गुंतवणूकदार मालामाल\n... म्हणून अमिताभ आणि जया यांच्या लग्नात होते फक्त पाच व-हाडी\nपुलवामातील स्फोटकांनी भरलेली कार हिजबुलच्या दहशतवाद्याची; भावाला अटक\nनिर्बंधाचा अमेरिकेनेही विचार करावा; हाँगकाँग सरकारचा इशारा\nप्रसिद्ध गीतकार योगेश गौर यांचं वयाच्या ७७ व्या वर्षी निधन\nमोदी सरकार २.० : या निर्णयांनी गाजवलं पहिलं वर्ष\n करोनाचे संकट नष्ट करण्यासाठी मंदिरात दिला नरबळी\nविद्या बालननं केली 'नटखट' या शॉर्ट फिल्मची निर्मिती\nडोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटला ट्विटरचा पुन्हा आक्षेप\nशाळा १ जुलैला सुरू करण्याचा विचार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती\nCBSE: मार्क वाढवायच्या नावे फसवणूक; बोर्डाने केले सावध\nप्रसिद्ध ज्योतिषी बेजन दारूवाला यांचे निधन; करोनामुळे मृत्यू\n३ हजार रुपयांच्या डिस्काउंटवर मिळतोय हा जबरदस्त फोन, पाहा किंमत\nसकाळी रिकाम्या पोटी पाण्यासह कच्चे लसूण खा, या गंभीर आजारांचा धोका होई�� कमी\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://washim.gov.in/notice/%E0%A4%96%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AA-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%AE-%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%B7%E0%A4%82%E0%A4%97/", "date_download": "2020-05-29T13:19:10Z", "digest": "sha1:VJDFMNID36QUL2RXWVO5BH5Y2G4UO4J4", "length": 4077, "nlines": 87, "source_domain": "washim.gov.in", "title": "खरीप २०१८ दुष्काळ अनुषंगाने बाधित शेतकऱ्यांना केलेले मदत वाटप ता. रिसोड यादी- ०३ | District Washim | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nएसटीडी आणि पिन कोड\nखरीप २०१८ दुष्काळ अनुषंगाने बाधित शेतकऱ्यांना केलेले मदत वाटप ता. रिसोड यादी- ०३\nखरीप २०१८ दुष्काळ अनुषंगाने बाधित शेतकऱ्यांना केलेले मदत वाटप ता. रिसोड यादी- ०३\nखरीप २०१८ दुष्काळ अनुषंगाने बाधित शेतकऱ्यांना केलेले मदत वाटप ता. रिसोड यादी- ०३\nखरीप २०१८ दुष्काळ अनुषंगाने बाधित शेतकऱ्यांना केलेले मदत वाटप ता. रिसोड यादी- ०३\nखरीप २०१८ दुष्काळ अनुषंगाने बाधित शेतकऱ्यांना केलेले मदत वाटप ता. रिसोड यादी- ०३\n© कॉपीराइट जिल्हा वाशीम , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: May 19, 2020", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=17143", "date_download": "2020-05-29T12:19:32Z", "digest": "sha1:4RDPTI2Q6Y3BMDTEDJSTK2Q26ZZ6YKQM", "length": 14616, "nlines": 82, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nपरीक्षा केंद्रांमध्ये जॅमर्स बसवण्याचे विद्यापीठ अनुदान आयोगाचे निर्देश\nवृत्तसंस्था / नवीदिल्ली : परीक्षांच्या वेळी कॉपीचे प्रकार रोखण्यासाठी परीक्षा केंद्रांमध्ये जॅमर्स बसवण्याचे निर्देश विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) देशातील सर्व उच्च शिक्षण संस्थांना दिले आहेत. सावधगिरी म्हणून सर्व विद्यापीठे आणि महाविद्यालयांनी परीक्षा केंद्रांमध्ये मोबाईल फोन नेण्यास आधीच बंदी घातली आहे. परंतु कोणत्याही उपकरणाचा वापर करण्यास लागणारी रेडीओ फ्रिक्वेन्सीच चालू नये यासाठी जॅमर्सचा उपाय यूजीसीने सुचवला आहे.\nकेंद्रीय दळणवळण विभागानुसार वायरलेस टेलिग्राफी कायदा १९३३ मधील तरतुदीप्रमाणे जॅमर्स बाळगण्यास आणि त्याचा वापर करण्यास परवाना लागतो. संबंधित संस्थेकडूनच जॅमर्स लावून घ्यावेत आणि परीक्षेपूर्वी ते कार्यरत आहेत की नाहीत याची खातरजमा करावी असे यूजीसीने सर्व संस्थांना कळवले आहे.\nखासगी संस्था किंवा खासगी व्यक्ती जॅमर्सचा वापर कायद्याने करू शकत नाहीत. पण यूजीसीच्या निर्देशानुसार राज्य सरकार परीक्षा केंद्रांमध्ये जॅमर्स वापरू शकते. परीक्षा घेणाऱया संस्था कॉपीसारखे गैरप्रकार रोखण्यासाठी कमी क्षमतेचे जॅमर्स केंद्रांमध्ये लावू शकतात अशी मुभा मात्र कायद्याने दिली आहे. त्यासाठी या संस्था ठरावीक काळासाठी परवाना घेऊ शकतात.\nसरकारी धोरणाच्या मर्यादा पाळूनच जॅमर्सचा उपयोग करावा अशा सूचनाही यूजीसीने सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंना दिल्या आहेत. अलीकडेच विश्वेश्वरय्या तंत्रशिक्षण विद्यापीठात एका विद्यार्थ्याकडे परीक्षेच्या अर्धा तास आधीच प्रश्नपत्रिका सापडली होती. कडक सुरक्षा व्यवस्थेनंतरही पेपर फुटल्याच्या या घटनेची यूजीसीने गंभीर दखल घेऊन जॅमर्सबाबत निर्देश दिले.\nVNX मराठी न्यूज चॅनल\nगृह विलगीकरण म्हणजे काय \nकोरोनामुक्त असलेल्या गोंदियात आज एकाच दिवशी आढळले २० कोरोना रुग्ण, कोरोना रुग्णांची संख्या पोहचली २२ वर\nगडचिरोली जिल्ह्यात पहिल्या दिवशी २ नामनिर्देशन अर्ज दाखल\nडॉ.प्रकाश आमटेंना बिल गेट्स यांच्या हस्ते 'लाईफटाईम अचिव्हमेंट' पुरस्कार\nकुझेमर्का - येरदडमी जंगल परिसरात पोलिस - नक्षल चकमक\nमहाराष्ट्र राज्य मंत्रीमंडळातले ६ दिग्गज मंत्री पिछाडीवर\nगुंडापल्ली परिसरात दुचाकीसह ६ लाख ५५ हजारांचा दारूसाठा जप्त\nमहागाव येथे नुकसानग्रस्त कुटुंबीयांच्या मदतीला तातडीने पोहचले आमदार राजे अम्ब्रीशराव आत्राम\nताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील जखमी 'साहेबराव' च्या उपचारासाठी खास ब्रिटनहून आले डॉक्टर\nचकमकीत ठार झालेला पुरूष नक्षली धानोरा तालुक्यातील तर महिला नक्षली छत्तीसगड राज्यातील रहिवासी\nनिवडणुकीच्या कामात हयगय केल्याप्रकरणी विद्युत अभियंता निलंबीत\nजे.पी. नड्डा यांची भाजपच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड\nअतिवृष्टीमुळे गडचिरोली न.प. ची सर्वसाधारण सभा रद्द, नगर परिषद जलमय\nपश्चिम विदर्भात किरकोळ व्यापाऱ्यांकडून हमीभावापेक्षा कमी दराने कापसाची खरेदी\nपोयरकोटी कोरपरशी जंगलात पोलीस - नक्षल चकमक, पोलीस जवान जखमी असल्याची शक्यता\nसरपंचाची निवड आता सदस्यांमधून होणार : मंत्रिमंडळाचा निर्णय\nआलापल्लीच्या जंगलात चितळ, निलगाव, रानडुकराची शिकार, वन्यप्राण्यांचे मांस व शिकारीचे साहित्य जप्त\nमोदी आणि फडणवीस सरकारने कोणत्याही समस्या मार्गी लावल्या नाहीत : नाना पटोले\nदारू तस्करीचे वाहन पोलिसांच्या अंगावर घालून जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींना ५ वर्ष सश्रम कारावास\nमहात्मा गांधींना भारतरत्न देण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली\nमुंबई पोलीस आयुक्तपदी परमबीर सिंह यांची नियुक्ती\nकोरोना : नीट परीक्षाही अखेर लांबणीवर\nप्रधानमंत्री पीक विमा योजनेत शेतकऱ्यांना सहभागी होण्यासाठी मुदतवाढ\nमुलचेरा येथील पोलीस उपनिरीक्षकांच्या पत्नीने स्वतःवर गोळी झाडून केली आत्महत्या\nसमस्त जनतेला बैल पोळा तसेच तान्हा पोळा च्या हार्दिक शुभेच्छा : आमदार मा. राजे अम्ब्रीशराव महाराज आत्राम\nआरमोरी परिसरातील संतप्त शेतकऱ्यांची इटियाडोह कार्यालयावर धडक\n७ ते १० ऑक्टोबर दरम्यान श्रीसाईबाबांचा १०१ वा पुण्यतिथी महोत्सव\nडॉक्टरांची चिठ्ठी असल्यास मद्यपींना दारू देण्याचे मुख्यमंत्र्यांनी दिले आदेश\nगडचिरोली जिल्ह्यात आढळलेला संशयित रुग्ण निगेटीव्ह मात्र प्रशासनाची धावपळ पॉझीटीव्ह\nगडचिरोलीत गारपिटेसह मुसळधार पाऊस\nसंत नामदेव महाराजांच्या पायी जणाऱ्या दिंडीत जेसीबी घुसला ; २ वारकरी ठार\nदुकानात चोरी करणाऱ्या आरोपीस कारावासाची शिक्षा\nचिमूर विधानसभा : बंटी भांगडिया विजयी, दारूचे परवाने देण्याचे आश्वासन देणाऱ्या महिला उमेदवाराचे डिपाॅझीट जप्त\nनासाचाही विक्रमशी संपर्क साधण्याचा प्रयत्न, डीप स्पेस नेटवर्क च्या जेट प्रपल्शन लॅबोरेटरीमधून पाठवला संदेश\nदेवेंद्र फडणवीसांना राज्यसभेवर संधी देऊन केंद्रात पाठवण्याची भाजपची तयारी\nजिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली प्राणी क्लेष समितीची सभा\nपोलिसांच्या वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार\nनक्षलवाद्यांनी कमलापूर गावातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची केली तोडफोड, बॅनर्स बांधून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न\nलाठीमार झेलणाऱ्या शिक्षकांच्या पाठिंब्यासाठी विधान परिषद आमदारांचे ठिय्या आंदोलन\nआरमोरी नगरपरिषदेच्या सत��ताधिकाऱ्यांची एकाधिकारशाही शहराच्या विकासास मारक\n२०० परिक्षार्थिंनी दिली शिवसन्मान महापरिक्षा\nअन्न व औषध प्रशासन विभागाची जप्तीची कारवाई , हुक्का शिशा तंबाखूचा साठा जप्त\nबहुजन कल्याण विभागातर्फे नवीन १६ शुल्काचे अनुदान मिळणार : मंत्री विजय वडेट्टीवार\nपाकिस्तान भारताविरोधात रचतोय 'षडयंत्र'; 'संशयास्पद' सॅटेलाइट 'फोटो'\nशिवणी गावात पुराचे पाणी शिरण्याचा धोका\nराज्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढला : रुग्णांची संख्या ६३ वर\nमतदानावर बहिष्कार घालण्यासाठी नक्षलवाद्यांनी लावलेल्या बॅनर्सची ग्रामस्थांनी केली होळी\nउमरेड - पवणी - कऱ्हांडला या गावांच्या जागेत अभयारण्याचा विस्तार होणार : डॉ. परिणय फुके\nआजपासून गॅस सिलेंडरच्या दरात भरघोस वाढ\nअयोध्याप्रकरणी ६ ऑगस्टपासून आठवड्यातील तीन दिवस नियमित सुनावणी : सर्वोच्च न्यायालय\nदेशातील लॉकडाऊन वाढवण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही : कॅबिनेट सचिवांनी दिली अधिकृत माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maxmaharashtra.com/max-reports/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8B-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80/1452/", "date_download": "2020-05-29T14:18:53Z", "digest": "sha1:QMQOE6Z5L353VPOGFEYSQ75R6YPAUO42", "length": 14231, "nlines": 116, "source_domain": "www.maxmaharashtra.com", "title": "पालिकेच्या हजारो कोटींची किकबॅक कुणाच्या घशात? | Max Maharashtra", "raw_content": "\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nअनलिमिटेड – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nअनलिमिटेड – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\nHome मॅक्स रिपोर्ट पालिकेच्या हजारो कोटींची किकबॅक कुणाच्या घशात\nपालिकेच्या हजारो कोटींची किकबॅक कुणाच्या घशात\nमाहिती अधिकारा अंतर्गत बीएमसीनं दिलेली माहिती\nगेल्या दोन आठवड्यात मुंबईत निवडणूकीच्या प्रचारादरम्यान सातत्यानं एकच आवाज घुमत होता. एकच प्रश्न विचारला जात होता मुंबई कुणाची तर मुंबई ही सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे, असा साक्षात्कार गेली अनेक वर्षे सत्तेत असलेल्या भाजपाला म्हणजेच मुख्यमंत्र्यांना नव्याने झाला. याला कारणही तसेच आहे सत्तेत असलेल्या या दोन्ही पक्षांना गेल्या अनेक ���र्षांपासून पालिकेच्या “माये”ची उब मिळतेय. 37 हजार कोटी रूपयांचा अर्थसंकल्प सादर करणा-या मुंबई महापालिकेची मुदत ठेव ही 55 हजार कोटी रूपयांच्या घरात आहे.\nमहापालिकेची ही हजारो कोटी रूपयांची माया माहितीच्या अधिकारात उघड झाली आहे. महापालिकेच्या विविध वित्तीय संस्था आणि बॅंकामध्ये किती ठेवी आहेत. या ठेवी ठेवण्यासाठी कोणत्या संस्थांची मदत घेतली आहे. तसेच त्या संस्थाना किती मोबदला देण्यात आला अशी माहिती संजय गुरव यांनी मागितली होती. या माहितीला पालिकेच्या प्रमुख लेखापालांनी दिलेल्या उत्तरात धक्कादायक माहिती उघड झाली आहे. महापालिका अधिनियम 1988 च्या कलम 112 नूसार मालमत्ता कर, जकात कर, विकास आकार तसेच इतर विविध करांद्वारे जमा होणारा निधी महापालिका सर्वसाधारण निधी या बँक खात्यात जमा होतो. सदर खात्यातील अधिशेष रकमेची म्हणजे सरप्लस मनी ज्या रक्कमेचा तातडीने विनियोग नाही, अशा रक्कमेची विविध बॅंकामध्ये एक किंवा दोन वर्षांसाठी गुंतवणूक करण्यात येते. ही निवडणूक महापालिकेने निवडलेल्या विविध 31 बॅंकामध्ये करण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या मार्चपर्यंत महापालिकेची ही मुदतठेव 46,113 कोटी रूपये एवढी होती. तर पाणी पुरवठा आणि मलनिःसारण या विभागामार्फत ठेवण्यात आलेली ठेव ही 7098 कोटी रूपये इतकी आहे. ही आकडेवारी 53211 कोटी इतकी आहे. हा पैसा नजिकच्या भविष्यात अथवा तातडीने विनिय़ोगात न येणारा आहे हे विशेष. या पैशाचे व्याज दरवर्षी महापालिकेच्या संकेतस्थळावर विर्षिक लेख्यामध्ये दर्शवण्यात येते अशी माहिती पालिकेने दिली आहे. पण ही वेबसाईट वारंवार प्रयत्न केल्यानंतरही उघडत नसल्याचं समोर आलंय. तसंच प्रत्येक आर्थिक वर्षाअखेर गुंतवणूकीवर प्राप्त झालेल्या सरासरी व्याजदरानूसार सदर विशेष निधीस व्याज वर्ग केले जाते. व उर्वरित व्याजाची शिल्लक ही महसूली खर्चासाठी वर्ग करण्यात येते.\nमाहिती अधिकारा अंतर्गत बीएमसीनं दिलेली माहिती\nमात्र, पालिकेकडे मागितलेल्या माहितीमधील तिस-या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरितच आहे. मोठ्या ठेवी बॅंकामध्ये ठेवल्यानंतर वित्तीय संस्थांकडून सूट अथवा आकर्षक लाभ मिळालेला आहे का, तसेच असा लाभ मिळवण्यासाठी पालिकेने वित्तीय संस्थांशी केलेल्या पत्रव्यवहाराचा तपशील द्यावा, अशी मागणी करण्यात आली होती. त्याबाबत पालिकेने कोणतेही उत��तर देणे टाळले आहे. तसेच कोणत्या बॅंकेत किती रक्कमेची ठेव आहे याचाही तपशिल देण्यात आलेला नाही. त्यामुळं महापालिकेचा दृश्य स्वरूपात असलेला आर्थिक व्यवहार हा हिमनगाच्या टोकासारखा आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. या सुमारे 52 हजार कोटी रूपयांच्या ठेवीवरील किकबॅकच्या पैशाचे काय ज्या प्रश्नाचे उत्तर देणे महापालिकेने टाळले आहे त्या लाभाच्या पैशाचे गणित काय ज्या प्रश्नाचे उत्तर देणे महापालिकेने टाळले आहे त्या लाभाच्या पैशाचे गणित काय कुठे आणि कुणाच्या घशात जातो हा पैसा कुठे आणि कुणाच्या घशात जातो हा पैसा मुंबई ही सोन्याचे अंडे देणारी कोंबडी आहे असे सांगणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या म्हणजे त्यांच्या पक्षाच्या पदरात सत्तेचा भागीदार असण्याचा लाभ इतकी वर्षे पडला नाही का मुंबई ही सोन्याचे अंडे देणारी कोंबडी आहे असे सांगणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या म्हणजे त्यांच्या पक्षाच्या पदरात सत्तेचा भागीदार असण्याचा लाभ इतकी वर्षे पडला नाही का कुठे जातो हा पैसा याचे उत्तर पालिका मुंबईकर मतदानाला जाण्यापूर्वी देवून त्याला आश्वस्त करणार का कुठे जातो हा पैसा याचे उत्तर पालिका मुंबईकर मतदानाला जाण्यापूर्वी देवून त्याला आश्वस्त करणार का की मुंबईकरांनी केवळ या सोन्याच्या कोंबडीला मताचे आणि विविध करांचे दाणे घालत रहावे.\nमाहिती अधिकारा अंतर्गत बीएमसीनं दिलेली माहिती\nमाहिती अधिकारा अंतर्गत बीएमसीनं दिलेली माहिती\nPrevious articleकिल्ले कशासाठी – कोणासाठी हवे आहेत….\nNext articleअसे करा चार वेळा मतदान…\nबांधकाम व्यवसायाला पुर्वपदावर येण्यासाठी ९ ते १२ महिने लागतील: क्रेडाई, एमसीएचआयचा अहवाल\nअराजकता झाली तर मोदी जबाबदार असतील: पृथ्वीराज चव्हाण\nLockdown मुळे सोन्याचा व्यापारी झाला कांदा विक्रेता…\nपंढरपूर वारी: कोरोनामुळे आषाढीचा पायी पालखी सोहळा रद्द- अजित पवार\nकोरोना च्या लढाईतील कर्मचाऱ्यांना 50 लाख रुपयांचं विमा संरक्षण, अजित पवार यांची मोठी घोषणा\nकेंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे कोविड -१९ वर खर्च झालेल्या पैशांची माहिती नाही: अनिल गलगली\nबॉण्डेड डॉक्टरांच्या मानधनात मोठी वाढ, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मोठा निर्णय\nCovid-19 – भारताची समाज-अर्थ स्थिती आणि आव्हानं\nराज्य सरकार लवकरच पॅकेज देणार: अजित पवार\nपिंपरी चिंचवड साठी वॉर रुम तयार: अजित पवार\n पण र���जकारण आणि जातीयता थांबली का\nसंघर्ष दिन: घरात थांबूनच मुंडे साहेबांचं पुण्यस्मरण करा – पंकजा मुंडे\nलोकांना पैसे वाटा: सरकारला घरचा आहेर\nCovid-19 – भारताची समाज-अर्थ स्थिती आणि आव्हानं\nलोकांना पैसे वाटा: सरकारला घरचा आहेर\nकोरोनाचे संकट आणि शेतकरी\nउत्पादित आधारित बाजारभावाचा कायदा करा – डॉ. बुधाजी मुळीक\nनाना पटोलेंनी घेतली यशवंत सिन्हांची भेट : भाजपचा मोदी विरोधी गट...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.newsmarathi24.com/?p=18635", "date_download": "2020-05-29T14:19:41Z", "digest": "sha1:47IMABATIBKIRSFEYIH35U3VMLX4PHH7", "length": 8970, "nlines": 139, "source_domain": "www.newsmarathi24.com", "title": "गणेशोत्सवासाठी सावर्डेकडे येत असलेल्या चाकरमान्यांच्या बसला आग ,६० जण बचावले | News Marathi 24", "raw_content": "\nHome अधिक गुन्हे गणेशोत्सवासाठी सावर्डेकडे येत असलेल्या चाकरमान्यांच्या बसला आग ,६० जण बचावले\nगणेशोत्सवासाठी सावर्डेकडे येत असलेल्या चाकरमान्यांच्या बसला आग ,६० जण बचावले\nचिपळूण प्रतिनिधी :- गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या\nचाकरमान्यांच्या एसटी बसला मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर माणगाव – वडपाले गावाजवळ भीषण आग लागली . या आगीत बस पूर्ण जळाली .सकाळी ७ वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. आगीतकोणतीही जीवितहानी झालेली\nनाही. एसटी बस मधील ६० प्रवासी थोडक्यात बचावले.मुंबई – परळ येथून रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण – सावर्डे येथे गणेशोत्सवासाठी जादा एसटी बसने चाकरमानी गावी\nयेत होते . मुंबई-गोवा महामार्गावरील माणगाव जवळच्या\nवडपाले येथे सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास एसटी बस आली असता आग लागली. बस चालकाने प्रसंगावधान राखून\nएसटी बस रस्त्याच्या कडेला उभी करून\nसर्व प्रवाशांना सुखरुप खाली उतरवले. त्यामुळे बस\nमधील सर्व ६० प्रवासी थोडक्यात बचावले.\nमात्र गावी येत असलेल्या प्रवाशांचे सर्व सामान जळून\nगेले .या घटनेनंतर मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक\nविस्कळीत झाली.महामार्गावरील दोन्ही बाजूची\nवाहतूक काही वेळ थांबवण्यात आलीहोती. त्यामुळे मोठी वाहतूककोंडी झाली आहे. महामार्गावर ३\nकिमीपर्यंत वाहनांच्या लांब रांगा लागलेल्या आहेत.\nPrevious articleपर्यावरण प्रदूषण रोखण्यासाठी टाकाऊ वस्तू पासुन टिकाऊ करणे गरजेचे:अर्जुन दाभोळे;\nNext articleआजरा तालुक्यातील लाटगाव जंगलात बिबट्याच्या हल्लात – पाच बैलाचा मृत्यू.\nनांदेड मध्ये मठाधीपती स�� सेवेक-याचा खून \nवाठार येथे अपघातात एक जण ठार \nइचलकरंजीत लाख रुपयांचा गुटखा जप्त \nसंभाव्य पूरस्थिती टाळण्यासाठी धरणांतील पाण्याच्या विसर्गाचे नियोजन आवश्यक : समरजितसिंह घाटगे\nरिक्षाचालक प्रशांत जाधव यांच्याकडून महत्वाची कागदपत्रे परत \nमहापरिक्षा पोर्टल बंदीसाठी विद्यार्थ्यांचे साखळी उपोषण…\nप्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या चेअरमन पदी नामदेव रेपे;व्हा.चेअरमन पदी अरुण पाटील\nसाईबाबा जन्मस्थळ वाद: शिर्डीत पाळला कडकडीत बंद\nगणेश विसर्जनासाठी गेलेला युवक नदीपात्रात बुडाला; कराड येथील घटना\nजैशच्या तीन दहशतवाद्यांना काश्‍मीरमध्ये अटक\nमार्च महिन्यातील भविष्य निर्वाह निधीची रक्कम भरणेस मुदवाढ –...\nमहानगरपालिकेच्यावतीने 85 दिव्यांगांना अनुदानाचे वाटप\nभारतात हिंदू राष्ट्रवादाचे पुनरागमन; भाजपच्या विजयानंतर विदेशी मीडियाचे विश्लेषण\nरुईत जवाहर बँक ए. टी. एम. उदघाटन\nआता हिंदुस्थान आणि चीन हे देश तेलखरेदीसाठी बायर्स ब्लॉकच्या तयारीत\nबामणे (ता.भुदरगड) येथे नराधम पित्याने अकरा वर्षाच्या मुलीला ठार मारले \nअसा बॉम्ब फोडेन की, महाडिकांना प्रचार थांबवावा लागेल – महसूलमंत्री चंद्रकांतदादा...\nबालिंगा पुलास भेग नव्हे तर प्रसरण गॅप ; निवासी उपजिल्हाधिकारी संजय...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mediawatch.info/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%82%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A3/", "date_download": "2020-05-29T14:39:01Z", "digest": "sha1:Q2ULJZE4M7JLWUUOYOZZVGWHRBASEAUA", "length": 17611, "nlines": 92, "source_domain": "mediawatch.info", "title": "सामूहिक पुरूषार्थ जागविणारा संत - Media Watch", "raw_content": "\nHome Uncategorized सामूहिक पुरूषार्थ जागविणारा संत\nसामूहिक पुरूषार्थ जागविणारा संत\nगाडगेबाबा, तुकडोजी महाराज या खर्‍याखुर्‍या संत परंपरेतील शेवटची कडी काल अच्युत महाराजांच्या जाण्याने निखळली. 88 वर्षाचं कृतार्थ आयुष्य महाराज जगले. मात्र त्यांचं हे अवचित जाणं त्यांच्या लाखो भक्तांना, चाहत्यांना चटका लावणारं आहे. शेवटच्या क्षणापर्यंत समाजातील शेवटच्या माणसासाठी धडपडणार्‍या महाराजांचं देहावसान एका ध्यासकथेचा समारोप आहे. झगमगाटापासून कायम दूर राहिलेल्या अच्युत महाराजांनी कर्म आणि सेवा या दोनच गोष्टीला आपल्या आयुष्यात प्राथमिकता दिली. गीतेतला कर्मयोग प्रत्यक्ष आचरणात आणणारे आणि भक्तांमध्ये ���ो रूजविणारे महाराज अतिशय सरळसाधं आयुष्य जगले. आजच्या संत, महाराजांप्रमाणे कधीही त्यांनी आपल्याभोवती गूढतेचं आवरणं उभं होऊ दिलं नाही. त्यांचं आयुष्य म्हणजे सर्वासाठी खुलं पुस्तक होतं. गाडगेबाबांचा निर्मोही दृष्टीकोन आणि तुकडोजी महाराजांचा रोकडा धर्मविचार लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी त्यांनी अविरत मेहनत घेतली.\nमहाराजांनी आपल्या आयुष्यात असंख्य भागवत कथा केल्यात. मात्र देव, धर्म, अध्यात्म, मोक्ष या नावाने त्यांनी कधी पोपटपंची केली नाही वा दुकानं उघडलं नाही. ‘सामान्य माणसाची सेवा हीच परमेश्वर सेवा’ या एका सुत्राभोवती ते कथा गुंफत असतं. इतर महाराजांप्रमाणे त्यांनाही चमत्कार चिपकविण्याचे, त्यांच्याबाबत वेगवेगळ्या अद्भुत कथा प्रसविण्याचे प्रयत्न झाले. पण महाराजांनी ते कायम हाणून पाडले. चमत्कार नसतो, हेच त्यांनी कायम रोखठोकपणे सांगितले. धागा, दोरा, गंडे, जादूटोणा या सार्‍या प्रकारापासून दूर राहा, असेच ते भक्तांना सांगत असे. चमत्काराच्या कथा सांगून लोकांना फसविण्यापेक्षा सामान्य माणसाच्या सामूहिक शक्तीतून समाजासमोरील सर्वप्रकारचे प्रश्न सोडविण्यावर त्यांचा कायम भर होता. आयुष्याच्या पूर्वार्धात त्यांनी धर्मग्रंथाचं अध्ययन केलं. त्यानंतर संपूर्ण देश फिरून वेगवेगळ्या भागातील माणसं, त्यांच्या व्यथा समजून घेतल्या. उत्तरार्धात मात्र त्या व्यथांवर उतारा शोधण्याचंच काम त्यांनी केलं. शिवाजीराव पटवर्धन यांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांच्या कामाची दिशा आणखी स्पष्ट झाली. तपोवनात राहून त्यांनी शिवाजीरावांसोबत कुष्ठरोग्यांची सेवा करण्यासोबत इतर सेवाकार्याला वाहून घेतलं. देव-धर्माचा समाजावर मोठा प्रभाव आहे, हे लक्षात घेऊन जनतेच्या देवाधर्मावरील श्रद्धेचा उपयोग विधायक कामासाठी करण्याचा त्यांनी निश्चय केला. वर्षात तीनशेपेक्षा जास्त ठिकाणी ते प्रवचन, भागवत कथा ऐकवित. प्रत्येक ठिकाणी गाडगेबाबांची दशसूत्री लोकांच्या मनावर बिंबविण्याचं काम त्यांनी केलं. एकदा दर्यापुरात असाच भागवत सप्ताह सुरू असताना त्यांना ते राहत असलेल्या ठिकाणापासून प्रवचनस्थळापर्यंत पोहचविण्याची जबाबदारी एका मुसलमान सायकल रिक्शावाल्याकडे होती. एक दिवस तो उदास दिसल्याने महाराजांनी त्याची विचारपूस केली. आपली 14 वर्षाची मुलगी नसिम��ानो हृदयविकाराने पीडित आहे, मात्र आपल्याजवळ तिच्या ऑपरेशनसाठी पैसे नसल्याने आपण चिंतेत आहे, असे त्या रिक्शावाल्याने त्यांना सांगितले. त्याची ती वेदना महाराजांना भिडली. त्या दिवशी प्रवचन संपल्यानंतर महाराजांनी नसिमबानोची कहाणी सांगून भक्तांना मदतीचे आवाहन केले. हाच प्रसंग अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटलचा मुहूर्तमेढ रोवणारा ठरला. नसिमबानोप्रमाणे गरीब कुटुंबातील हजारो व्यक्ती हृदयरोगावर उपचार करू शकत नाही, हे लक्षात आल्यानंतर महाराजांनी अमरावतीत अद्ययावत हार्ट हास्पिटल उभारण्याचा निर्धार केला. पुढील काळात तेच त्यांच जिवितकार्य झालं. त्यानंतर महाराज जेथे कुठे प्रवचन, भागवत कथा करतं तेथे आरतीतून गोळा होणारी रक्कम हॉस्पिटलच्या उभारणीसाठी देत. त्यांच्या सहस्त्रचंद्रदर्शनसोहळ्यानिमित्त जमा झालेली 55 लाखाची रक्कमही त्यांनी हॉस्पिटलला दान केली. महाराजांनापासून प्रेरणा अनेक भक्तांनीही प्रत्येकी एक लाख रूपये हॉस्पिटलसाठी दिले. भक्तांचा सेवाभाव एवढा प्रखर होता की, हॉस्पिटलमधील शस्त्रक्रियेची अत्याधुनिक साधनं खरेदी करण्यासाठी अनेकांनी आपली घरं स्टेट बॅंकेकडे गहाण ठेवली. या सामूहिक पुरूषार्थातून 2005 मध्ये हॉस्पिटल सुरू झालं. डॉ. अशोक भोयर या सेवाभावी डॉक्टरने मुंबईतील सहा आकडी पगाराची नोकरी सोडून येथे काम सुरू केलं. त्यानंतरचा इतिहास सार्‍यांना माहीत आहे. आतापर्यंत 900 पेक्षा अधिक शस्त्रक्रिया येथे झाल्या आहेत. ज्यांच्यावर येथे उपचार शक्य नाही, त्यांना मुंबईला पाठवून त्यांच्या उपचाराचा खर्चही महाराजांची संस्था करते. हृदयरोग्यांच्या सेवेसोबतच नेत्रचिकित्सा शिबीर, व्यसनमुक्ती, आरोग्य सेवा केंद्र, कृषी मेळावा, महिला सेवा फंड, विद्यार्थी सेवा फंड असे शेकडो उपक्रम महाराज राबवित असे. हे सारं करतांना महाराजांनी कधीही गाजावाजा वा मार्केटिंग केलं नाही. त्यांच्या हार्ट हॉस्पिटलसाठी पैशाची नितांत गरज असतांनाही त्यांनी चुकीच्या माणसांसमोर हात पसरला नाही. आधी आपण सर्वानी ताकद लावायची, समाजाला आपलं काम योग्य वाटलं, तर पैसे आपोआप मिळतील, असे महाराज सांगतं. त्यांचं म्हणनं पुढे खरंही ठरलं. चांगल्या कामासाठी समाजाने त्यांना पैशाची कधीही कमी पडू दिली नाही. महाराज आज लौकिकार्थाने आपल्यातून गेले आहे. मात्र त्यांचं स���वाकार्य लोकांच्या कायम स्मरणात राहणार आहे. ते कार्य त्याच ताकदीने पुढे नेणं हीच या कर्मयोग्याला खरी श्रद्धांजली ठरणार आहे.\n(लेखक दैनिक पुण्य नगरीचे वृत्त संपादक आहेत)\nPrevious articleजॉर्ज फर्नाडिस, लैला कबीर आणि जया जेटली\nNext articleदुग्धक्रांतीच्या जनकाचा विलक्षण प्रवास\nअविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.\n‘कोरोना’नंतरचे जग कसे असेल\nआरएसएस ही अत्यंत धोकादायक संघटना\nजगातील सर्वांत महत्त्वाची निवडणूक\nडॉ. माईसाहेब : आंबेडकरांच्या समर्पित जीवनसाथी\nभालचंद्र नेमाडे : एक आरभाट रसायन\nशरद पवारांच्या मनात काय \nकट्टर धर्मवाद्यांच्या मुस्काटात हाणणारे नामदेवराय\nफाईव्ह-जी आणि पत्रकारितेतील बदलांची पंचसूत्री\nमाय सिस्टर्स अँड ब्रदर्स…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/india-news/agitation-and-anger-all-over-india-oversenior-journalist-gauri-lankesh-murder-issue/articleshow/60399987.cms", "date_download": "2020-05-29T14:47:12Z", "digest": "sha1:66XCRCQO6PKRNTRZI535MYNCDN6LMBHM", "length": 14052, "nlines": 105, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nगौरी लंकेश खून प्रकरण: देशभर संताप…निषेध\n‘गौरी लंकेश पत्रिका’ या साप्ताहिकाच्या संपादक, हिंदुत्ववादी नेते आणि मोदी सरकारच्या कडव्या टीकाकार; तसेच, नक्षलवादी व डाव्या विचारसरणीच्या खुल्या समर्थक असलेल्या ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची मंगळवारी संध्याकाळी घराच्या दारातच गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या निर्घृण हत्येचा देशभरातून तीव्र निषेध करण्यात येत असून, सर्व स्तरांतून संताप व्यक्त होत आहे.\n‘गौरी लंकेश पत्रिका’ या साप्ताहिकाच्या संपादक, हिंदुत्ववादी नेते आणि मोदी सरकारच्या कडव्या टीकाकार; तसेच, नक्षलवादी व डाव्या विचारसरणीच्या खुल्या समर्थक असलेल्या ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची मंगळवारी संध्याकाळी घराच्या दारातच गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या निर्घृण हत्येचा देशभरातून तीव्र निषेध करण्यात येत असून, सर्व स्तरांतून संताप व्यक्त होत आहे.\nमंगळवारी सायंकाळी पावणेआठ वाजता गौरी लंकेश या मोटारीतून घरी आल्या. बंगल्याचे दार उघडत असतानाच मोटारसायकलवरून आलेल्या तीन हल्लेखोरांनी त्यांच्यावर चार गोळ्या झाडल्या. यातील एक गोळी त्यांच्या डोक्यात तर दोन गोळ्या छातीत घुसल्या. एक गोळी भिंतीत घुसली. या हल्ल्यात गौरी लंकेश यांचा जागीच मृत्यू झाला.\nगौरी यांना दिवसाढवळ्या ज्या पद्धतीने संपविण्यात आले, त्यामुळे देशभरातील विचारवंत आणि सामान्य नागरिकही भयभीत झाले आहेत. विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांसह सोशल मीडियावर नागरिकांनी या हत्येबद्दल संताप व्यक्त केला आहे. काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी गौरी यांच्या हत्येचा तीव्र निषेध करताना, समाजात दुष्ट आणि असहिष्णु प्रवृत्ती डोके वर काढीत असल्याचे यातून दिसून येते असल्याचे त्या म्हणाल्या. राहुल गांधी यांनीही या हत्येचा निषेध करत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. ‘संघ आणि भाजपची विचारसरणी सत्य दडपण्याचा प्रयत्न करीत आहे; पण भारतात हे कधीही घडणार नाही. मोदी हे ‘स्किल्ड’ हिंदुत्ववादी राजकारणी आहेत. ते जे बोलतात त्याचा अर्थ समर्थकांसाठी वेगळा असतो आणि अन्य लोकांसाठी वेगळा असतो’, असे ते म्हणाले. डाव्या पक्षांनीही या हत्येचा निषेध केला. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे आणि एम.एम. कलबुर्गी यांच्या हत्येनंतर गौरी लंकेश यांची हत्या झाली असून या हत्यांचा परस्परांशी संबंध असल्याचा आरोप या पक्षांनी केला आहे.\nतीन हल्लेखोर सीसीटीव्हीने टिपले\nगौरी लंकेश यांच्या बंगल्याबाहेर लावलेल्या सीसीटीव्हीचे फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यात तीन हल्लेखोर दोन मोटारसायकलवरून आल्याचे दिसत असून, त्यांनी काळ्या रंगाचे जॅकेट आणि हेल्मेट घातल्याचे दिसत आहे.\nगौरी लंकेश यांच्या हत्येच्या तपासासाठी राज्याच्या गुप्तचर विभागाचे पोलिस महानिरीक्षक बी. के. सिंग यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याची घोषणा कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बुधवारी केली.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nस्थलांतरीत मजुरांची दैना न्यायालयालाही पाहवेना; सरकारला...\nपुलवामा: मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला, आयईडी भरले...\nदेशातील लॉकडाउन पूर्णपणे अपयशी ठरले: राहुल गांधींची मोद...\n अजित डोभालांनी मोदींना दिली बातमी...\nदारुनंतर तंबाखू-बीडीसाठीही नागरिकांच्या लांबच लांब रांग...\n​‘उत्पन्न वाढलेल्यांची माहिती सादर करा’महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nस्थलांतरितांसाठी धावली ठाण्याहून रेल्वे\nCBSE: मार्क वाढवायच्या नावे फसवणूक; बोर्डाने केले सावध\nकरोनामुळे पायी आषाढवारी रद्द; हेलिकॉप्टरने पादुका पंढरीत नेणार\n... म्हणून अमिताभ आणि जया यांच्या लग्नात होते फक्त पाच व-हाडी\nपुलवामातील स्फोटकांनी भरलेली कार हिजबुलच्या दहशतवाद्याची; भावाला अटक\nनिर्बंधाचा अमेरिकेनेही विचार करावा; हाँगकाँग सरकारचा इशारा\nप्रसिद्ध गीतकार योगेश गौर यांचं वयाच्या ७७ व्या वर्षी निधन\nमोदी सरकार २.० : या निर्णयांनी गाजवलं पहिलं वर्ष\n करोनाचे संकट नष्ट करण्यासाठी मंदिरात दिला नरबळी\nविद्या बालननं केली 'नटखट' या शॉर्ट फिल्मची निर्मिती\nडोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटला ट्विटरचा पुन्हा आक्षेप\nCBSE: मार्क वाढवायच्या नावे फसवणूक; बोर्डाने केले सावध\nप्रसिद्ध ज्योतिषी बेजन दारूवाला यांचे निधन; करोनामुळे मृत्यू\n३ हजार रुपयांच्या डिस्काउंटवर मिळतोय हा जबरदस्त फोन, पाहा किंमत\nसकाळी रिकाम्या पोटी पाण्यासह कच्चे लसूण खा, या गंभीर आजारांचा धोका होईल कमी\nव्यावसायिक अभ्यासक्रम शुल्क: मुंबई हायकोर्टाचा राज्य सरकारला दणका\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://prime.marathisrushti.com/columns-page/", "date_download": "2020-05-29T12:51:01Z", "digest": "sha1:P7VZXZGQOE5PHHHIBUHSQEG5GI6VH5U3", "length": 2393, "nlines": 39, "source_domain": "prime.marathisrushti.com", "title": "नियमित सदरे – Marathisrushti Prime", "raw_content": "\nमराठीसृष्टी दिवाळी अंक २०१९\n`मराठीसृष्टी’वर विविध विषयांवर नियमित सदरांमध्ये लेखन केले जाते. यातील काही सदरे आता `मराठीसृष्टी प्राईम’वर वाचायला मिळतील.\nराष्ट्रीय सुरक्षा – ब्रिगेडियर हेमंत महाजन यांचे राष्ट्रीय सुरक्षेविषयी लेख अतिशय लोकप्रिय आहेत.\nरेल्वेची दुनिया – भारतातील रेल्वेच्या दुनियेतील वैशिष्ट्यपूर्ण माहिती. डॉ. अविनाश वैद्य यांनी लिहिलेले हे सदर\nयेणार्‍या काही दिवसात अनेक नवीन नियमित सदरे आपल्याला `मराठीसृष्टी प्राईम’वर वाचायला मिळतील…\nमराठीसृष्टीच्या मुख्य वेबपोर्टलवर जाण्यासाठी\nसुवेळा माची-किल्ले राजगड-सह्याद्री-दख्खनचं पठार-महाराष्ट्र\nश्री अन्नपूर्णाष्टकम् – १\nकाळानुसार बदललेले सासू सून नाते – शाब्दिक खेळ\nकसे वागायचे मला कधी समजलेच नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=54&Itemid=241&limitstart=1", "date_download": "2020-05-29T12:57:45Z", "digest": "sha1:KQT6P6NX6OGFMS2CEGXAIFONJL53WV6D", "length": 4710, "nlines": 47, "source_domain": "saneguruji.net", "title": "ना सासर ना माहेर", "raw_content": "शुक्रवार, मे 29, 2020\nना सासर ना माहेर\n‘नाही नाही म्हणतो, परंतु बाप दरवेळेस काहीतरी करून देतोच. खूप डबोले असले पाहिजे. दत्तक वगैरे घेणार आहे की काय काय ग, काय बोलतात तुझे बाबा काय ग, काय बोलतात तुझे बाबा\n‘बाबा काही बोलत नाहीत.’\n‘किती आहे घरी संपत्ती\n‘आता घरात काही नाही..’\n‘खोटे सांगतेस. माहेरी पाठवली म्हणजे पुन्हा घेऊन येशील. श्रीधरने सांगितले म्हणजे झक्कत जाशील.’\n‘आता नका कोठे पाठवू. येथे ठार मारा.’\n‘ठार मारून कसे चालेल तू आमचे कोळ्याचे जाळे आहेस. कोळी जाळे टाकतो व मासा पकडतो. त्याप्रमाणे तुला टाकायचे व दागिना पकडायचा.’ असे म्हणून सासू उठून गेली.\nथंडीचे दिवस आले होते. सरोजाला काहीतरी गरम करावे असे प्रेमाला वाटत होते. एके दिवशी श्रीधर घरी आला होता.\n‘आपल्या सरोजाला गरम कापड आणा ना. मी शिवीन पेटी. भारी थंडी पडते. आणाल का\n‘मरो तुझी सरोजा. आधी पैसे दे मला, आहेत की नाहीत तुझ्याजवळ बापाने दिलेले लपवून ठेवले असशील बापाने दिलेले लपवून ठेवले असशील नाहीतर माहेरी जा व घेऊन ये. सरोजाला कपडे पण घेऊन ये. जा उद्या माहेरी. समजलीस नाहीतर माहेरी जा व घेऊन ये. सरोजाला कपडे पण घेऊन ये. जा उद्या माहेरी. समजलीस\n‘नेहमी नेहमी मा��ेरी कशी जाऊ बाबांनी सांगितले की, आता पुन्हा येऊ नकोस. घरात आता काही नाही. बाबा वैतागून कोठे गेले असतील. सावकारांनी सारे घेतले असेल. गावक-यांनी छळले असेल. सनातनी मंडळींचा आमच्यावर बहिष्कार होता.’\n‘आम्ही महारांना जागा दिली म्हणून.’\n‘तुम्ही का म्हारामांगांना घरात घेता म्हणून तुझ्या बापाने इतक्या लांब आणून तुझे लग्न केले वाटते म्हणून तुझ्या बापाने इतक्या लांब आणून तुझे लग्न केले वाटते धर्मभ्रष्टाची तू मुलगी. आमचेही घर बाटवलेस. तू चालती हो. माहेरी जाऊन काही घेऊन आलीस तर तुला घरात घेईन नाहीतर बाबांना व आईला आता सांगतो की, ही सबगोलंकार करणा-याची मुलगी आहे म्हणून.’\nना सासर ना माहेर\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.idainik.com/2019/02/blog-post_237.html", "date_download": "2020-05-29T14:23:45Z", "digest": "sha1:6M3Y3MV6PGTKSKU2XCWUGN3QX3FDKS4H", "length": 4881, "nlines": 37, "source_domain": "www.idainik.com", "title": "आता रणभूमीवर उत्तर देण्याची वेळ, गौतम गंभीरचा संताप", "raw_content": "\nआता रणभूमीवर उत्तर देण्याची वेळ, गौतम गंभीरचा संताप\nमुंबई : पुलवामात 39 सीआरपीएफ जवानांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा देशभरातून संताप व्यक्त होत आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरनेही या घटनेविषयी चीड व्यक्त केली आहे. आता रणभूमीवर उत्तर देण्याची वेळ आली आहे, असं गंभीरने म्हटलं आहे.\n’हो, चला फुटीरतावाद्यांशी बोलुयात. हो, चला पाकिस्तानशी संवाद साधूयात. मात्र यावेळी चर्चा टेबलवर होऊ शकत नाही. आता युद्धभूमीवर उत्तर देण्याची वेळ आली आहे. आता हद्द झाली.\nदक्षिण काश्मिरच्या अवंतीपुरा भागात गुरुवारी दुपारी जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेने सीआरपीएफ जवानांच्या बसवर आत्मघाती हल्ला केला होता. हा देशाच्या इतिहास सीआरपीएफ जवानांवर झालेला सर्वात मोठा दहशतवादी हल्ला मानला जातो.\nआदिल अहमद दार उर्फ वकास या दहशतवाद्याने हा सुसाईड अटॅक घडवला. आदिल गेल्या वर्षी दहशतवादी संघटनेत भरती झाला होता. आदिलने स्फोटकांनी भरलेली कार सीआरपीएफच्या ताफ्याच्या दिशेने नेली आणि ताफ्याजवळ जाताच स्फोट घडवला, अशी माहिती आहे.\nया हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. जवानांचं बलिदान व्यर्थ जाणार नसल्याचं ट्वीट पंतप्रधानांनी केलं.\nगंभीरप्रमाणेच क्रीडा क्षेत्रा���ील अनेक दिग्गजांनी या घटनेचा निषेध केला आहे. ’जम्मू काश्मिरमध्ये आपल्या झालेल्या भ्याड हल्ल्यात आपले सीआरपीएफचे शूर जवान धारातीर्थी पडले. दुःख व्यक्त करण्यासाठी शब्द अपुरे आहेत. जखमींची प्रकृती सुधारावी यासाठी शुभेच्छा’ अशा भावना क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने व्यक्त केल्या आहेत.\nयाशिवाय क्रिकेटपटू सुरेश रैना, शिखर धवन, रिषभ पंत, प्रवीण कुमार, उन्मुक्त चंद, हरभजन सिंह, बॉक्सर विजेंदर सिंह, मनोज कुमार, कुस्तीपटू साक्षी मलिक यांनीही हल्ल्याचा निषेध करत शहीदांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://kalamnaama.com/tag/%E0%A4%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%B0/", "date_download": "2020-05-29T12:20:15Z", "digest": "sha1:EXYYS4QOKPEI5GY7Z2NA5K6YPOL56UDY", "length": 2312, "nlines": 41, "source_domain": "kalamnaama.com", "title": "उर्मिला मातोंडकर – Kalamnaama", "raw_content": "\nHome Tag Archives: उर्मिला मातोंडकर\nउर्मिला मातोंडकर यांच्या प्रचारात भाजप कार्यकर्त्यांची हुल्लडबाजी; गुन्हा दाखल\nटिम कलमनामा April 7, 2019\nउर्मिला मातोंडकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल\nविधानसभेत भाजप मात्र स्वतंत्रपणे लढण्याच्या तयारीत : देवगड व सावंतवाडी मतदारसंघावर दावा\nलोकसभा निवडणूका संपल्यानंतर विधानसभा निवडणूका लवकरच होणार आहेत लोकसभेच्या निवडणुकीत भाजपसेना युती असतानाच …\nकाय आहे प्रज्ञा ठाकूरच्या शपथपत्रात \nमित्रांनो, सद्य परिस्थिती वर निराश किंवा नकारात्मक होवू नका.\nIPL 2019 – ८ युवा खेळाडूंना संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/india/news/coronavirus-reliance-industries-announces-rs-500-crore-contribution-to-pm-cares-fund-115729.html", "date_download": "2020-05-29T12:58:48Z", "digest": "sha1:U3BO5OJ7COF3E3ICRRHQKIXNPEY3HCTD", "length": 31598, "nlines": 227, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "Coronavirus च्या लढाईत मुकेश अंबानी यांचा मदतीचा हात; रिलायन्सकडून PM CARES Fund साठी 500 कोटींची मदत | 📰 LatestLY मराठी", "raw_content": "\nराज्यातील Contract Basis वर काम करणाऱ्या डॉक्टरांच्या मानधनात भरीव वाढ करण्याचा राज्य सरकारचा निर्णय ; 29 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nशुक्रवार, मे 29, 2020\nराज्यातील Contract Basis वर काम करणाऱ्या डॉक्टरांच्या मानधनात भरीव वाढ करण्याचा राज्य सरकारचा निर्णय ; 29 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nराज्यातील अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत 30 मे रोजी निर्णय होण्याची शक्यता, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार विद्यापीठातील कुलगुरुंशी चर्चा\nCoronavirus मुळे मरण पावलेल्या लोकांसाठी स्पेनमध्ये 10 दिवसांचा दुखवटा सुरु; देशाच्या लोकशाही इतिहासातील सर्वात मोठा Mourning Period\nBe Positive: कोकणातील आंबा उत्पादकांनी Coronavirus संकटात शोधली संधी; तोडली दलालांची साखळी\nठाण्यातील भाजप नगरसेवक विलास कांबळे यांचा मृत्यू; हॉटेलमध्ये आढळला मृतदेह\nअक्षय बोऱ्हाडे मारहाण प्रकरणी विघ्नहर सहकारी साखर कारखाना अध्यक्ष सत्यशील शेरकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल\nपुणे: सहकारनगर पोलीस स्टेशन मधील कर्मचाऱ्याने COVID19 वर यशस्वी मात केल्याबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले अभिनंदन\nमुंबई: दीड महिन्याच्या बाळाची कोरोना विरुद्ध लढाई यशस्वी; ब्रेन हॅमरेज वर सुद्धा केली मात\nIND vs AUS 2020-21: क्रिकेट ऑस्ट्रेलियाने भारत दौर्‍याचे जाहीर केलेले वेळापत्रक अंतिम नाही, BCCI ने दिले महत्वाचे संकेत\n'त्या' वादग्रस्त व्हिडिओबाबत ISKON ने दाखल केली तक्रार; Shemaroo ने माफी मागत तोडले सुरलीन कौर व बलराज स्याल यांच्यासोबतचे व्यावसायिक संबंध\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nराज्यातील अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत 30 मे रोजी निर्णय होण्याची शक्यता, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार विद्यापीठातील कुलगुरुंशी चर्चा\nअक्षय बोऱ्हाडे मारहाण प्रकरणी विघ्नहर सहकारी साखर कारखाना अध्यक्ष सत्यशील शेरकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल\nपुणे: सहकारनगर पोलीस स्टेशन मधील कर्मचाऱ्याने COVID19 वर यशस्वी मात केल्याबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले अभिनंदन\nमुंबई: दीड महिन्याच्या बाळाची कोरोना विरुद्ध लढाई यशस्वी; ब्रेन हॅमरेज वर सुद्धा केली मात\nराज्यातील Contract Basis वर काम करणाऱ्या डॉक्टरांच्या मानधनात भरीव वाढ करण्याचा राज्य सरकारचा निर्णय ; 29 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nछत्तीसगढ राज्याचे माजी मुख्यमंत्री अजीत जोगी यांचे निधन; 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास\nCoronavirus: गोव्यात लॉकडाऊन आणखी 15 दिवस वाढवण्यासह काही नियम शिथील करण्याची अमित शहा यांच्याकडे मागणी- मुख्यमंत्री प्रमोद सावंत\nMonsoon 2020: महाराष्ट्रात जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून दाखल होण्याचा अंदाज; 1 जून पर्यंत केरळमध्ये धडकणार\nCoronavirus मुळे मरण पावलेल्या लोकांसाठी स्पेनमध्ये 10 दिवसांचा दुखवटा सुरु; देशाच्या लोकशाही इतिहासातील सर्वात म��ठा Mourning Period\nCoronavirus Updates: जगभरात कोरोनाबाधितांचा आकडा 5.7 मिलियन तर बळींचा आकडा 355,000 च्या पार\nNASA चं ऐतिहासिक SpaceX रॉकेट लॉन्चिग खराब वातावरणामुळे रद्द; 30 मे दिवशी पुन्हा केले जाणार प्रयत्न\nभारत-चीन संबंधावर डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विट; म्हणाले दोन्ही देशांमध्ये अमेरिका मध्यस्थी करण्यास तयार\niQOO 3 स्मार्टफोनवर ग्राहकांना मिळणार 3 रुपयांची सूट, जाणून घ्या फिचर्ससह नवी किंमत\nगुगल पे 'Nearby Spot' फिचर आता भारतातील 35 शहरांमध्ये उपलब्ध; जवळची अत्यावश्यक सेवांची दुकाने दाखवून करणार युजर्सची मदत\n घरातून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना Google देणार 75 हजाराचा भत्ता; Work From Home करताना लॅपटॉप, फर्निचर विकत घेण्यासाठी मदत\nMitron App: आता TikTok ला विसरा, व्हिडिओ बनवण्यासाठी सादर आहे भारतीय 'मित्रों अ‍ॅप'; जाणून घ्या याच्या वापरासाठी Step-by-Step Guide (Video)\nOla Electric भारतात पुढच्या वर्षात लॉन्च करणार इलेक्ट्रिक टू-व्हिलर\nCoronavirus Effect: लॉकडाउन मुळे मारुति सुझुकी ला मोठा तोटा; एप्रिल महिन्यात एकाही गाडीची विक्री नाही\nबीएमडब्ल्यू इंडियाचे सीईओ रुद्रतेज सिंह यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; वयाच्या 46 वर्षी घेतला अखेरचा श्वास\nCoronavirus: लक्झरी वाहन निर्माता कंपनी Mercedes-Benz चा मोठा निर्णय; पुण्यात 1,500 बेड्सचे रुग्णालय बांधण्याची घोषणा\nIND vs AUS 2020-21: क्रिकेट ऑस्ट्रेलियाने भारत दौर्‍याचे जाहीर केलेले वेळापत्रक अंतिम नाही, BCCI ने दिले महत्वाचे संकेत\nवर्ल्ड कप 2011 फायनलमध्ये टॉसवरून झाला मोठा वाद, एमएस धोनीने दुसऱ्यांदा करण्याच्या मागणीचा कुमार संगकाराने सांगितला किस्सा\nकोरोना व्हायरस जगभरात पसरविण्यामागची चीनची मूळ योजना हरभजन सिंह याने केली उघकीस, ट्विटवरून लगावली फटकार\nICC ला पात्र लिहून क्रिकेट ऑस्ट्रेलियाने 2021 टी-20 वर्ल्ड कप आयोजित करण्याची केली विनंती, यामागील तर्क जाणून घ्या\n'त्या' वादग्रस्त व्हिडिओबाबत ISKON ने दाखल केली तक्रार; Shemaroo ने माफी मागत तोडले सुरलीन कौर व बलराज स्याल यांच्यासोबतचे व्यावसायिक संबंध\nDabangg Animated Version: लवकरच प्रदर्शित होणार सलमान खानच्या ‘दबंग’चे अ‍ॅनिमेटेड व्हर्जन; 'चुलबुल पांडे' दिसणार नव्या अवतारात\nAmitabh Bachchan Helps Migrants: सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या वतीने मजुरांना मूळगावी नेणाऱ्या 10 बस हाजी अली येथून उत्तर प्रदेश साठी रवाना (See Photos)\nनवाजुद्दीन सिद्दीकी ची पत्नी आलिया हिने घटस्फोटासह पोटगी म्हण���न 30 कोटी रुपये आणि 4BHK फ्लॅटची केली मागणी\nराशीभविष्य 29 मे 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nVeer Savarkar Jayanti 2020 Wishes: विनायक दामोदर सावरकर यांच्या 137 व्या जयंती निमित्त Messages, HD Images, Wallpapers शेअर करून द्या विनम्र आदरांजली\nराशीभविष्य 28 मे 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nVeer Savarkar Jayanti 2020 Quotes: वीर सावरकर यांचे देशप्रेम, एकात्मता ते जीवनाकडे सकारत्मक बघायला शिकणारे क्रांतिकारक विचार\nFact Check: कार हिटमुळे हँड सॅनिटायझरचा स्फोट होतो गाडीमध्ये सॅनिटायझर ठेवणे कितीपत सुरक्षित गाडीमध्ये सॅनिटायझर ठेवणे कितीपत सुरक्षित\nManjeshwar Brothers: रुपेरी वाळूत ते आकाशी झेप घे रे पाखरा सह 'ही' गाणी गात नेटकऱ्यांना थक्क केलेल्या मंजेश्वर ब्रदर्स या चिमुकल्यांविषयी जाणून घ्या (Watch Video)\n: मुंबई शहरातही टोळधाड दाखल जुहू, विक्रोळीसह अनेक ठिकाणी टोळ दिसल्याचा दावा; फोटो सोशल मीडियावर व्हायरल\n' जाणून घ्या व्हायरल व्हिडिओ मागील सत्य\nभारत: कोरोना व्हायरस लाईव्ह मॅप\nउपचार सुरु असलेले एकूण रुग्ण\nCoronavirus च्या लढाईत मुकेश अंबानी यांचा मदतीचा हात; रिलायन्सकडून PM CARES Fund साठी 500 कोटींची मदत\nकोरोना व्हायरस (Coronavirus) या साथीच्या आजारासाठी लढा देण्यासाठी, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी नुकतेच लोकांना पीएम केअर फंडामध्ये दान करण्याचे आवाहन केले होते. यानंतर अक्षय कुमार, रतन टाटा यांच्यासह अनेकांनी यात कोट्यावधी रुपयांची देणगी दिली. आता मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीने (Reliance Industries) पीएम केअर फंड (PM CARES Fund) मध्ये 500 कोटींची घोषणा केली आहे. याशिवाय रिलायन्स महाराष्ट्र आणि गुजरातच्या मुख्यमंत्री मदत निधीला 5-5 कोटी रुपये देणार आहे. सोबतच कंपनीकडून येत्या 10 दिवसांसाठी 5 लाख लोकांना अन्नदानही केले जाणार आहे.\nअशाप्रकारे सुमारे 50 लाख लोकांना अन्न देण्यात येणार आहे. यापूर्वी रिलायन्स फाउंडेशनने अवघ्या 2 आठवड्यांत 100 बेडचे कोव्हीड-19 रुग्णालय तयार केले होते. यासह रिलायन्स 1 लाख मास्क आणि हजारो पीपीई वैयक्तिक संरक्षक उपकरणे तयार करीत आहे. देशातील आरोग्य कर्मचार्‍यांना याचा फायदा होणार आहे. रिलायन्स याआधीच आपत्कालीन वाहनांमध्ये विनामूल्य इंधन आणि डबल डेटा प्रदान करीत आहे.\nयाबाबत बोलताना रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. म���केश अंबानी म्हणाले, ‘आम्हाला खात्री आहे की, कोरोनो विषाणूच्या आपत्तीवर लवकरात लवकर विजय मिळविला जाईल. रिलायन्स इंडस्ट्रीजची संपूर्ण टीम संकटांच्या या काळात देशासोबत आहे व कोरोना व्हायरसविरुद्धचा हा लढा जिंकण्यासाठी सर्वोतोपरी मदत करेल.’ (हेही वाचा: Coronavirus संकटकाळात मदतीसाठी धावला सलमान खान; 25 हजार कामगारांसाठी आर्थिक मदत घोषित)\nरिलायन्स फाऊंडेशनच्या संस्थापक नीता अंबानी म्हणाल्या, ‘कोरोना व्हायरसविरुद्ध लढण्यासाठी जसा संपूर्ण देश एकत्रित आला आहे, तसेच रिलायन्स फाउंडेशन आपल्या देशवासीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. आपले डॉक्टर आणि कर्मचार्‍यांनी भारताचे पहिले कोरोना व्हायरस रुग्णालय स्थापन करण्यास मदत केली आहे आणि कोविड 19 ची तपासणी, चाचणी, प्रतिबंध आणि उपचारात सरकारला सहकार्य करण्यास आम्ही वचनबद्ध आहोत.’\nठाणे: Thyrocare Lab ने दिला कोरोना विषाणूबाबत चुकीचा अहवाल; या लॅबमध्ये स्वॅब तपासणीवर बंदी घालण्याचे आयुक्त श्री विजय सिंघल यांचे आदेश\nCoronavirus: कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील मानाच्या गणपती मंडळांनी घेतला महत्वाचा निर्णय\nJio Platform मध्ये General Atlantic ची तब्बल 6,598.38 कोटींची गुंतवणूक; एका महिन्यात जिओमध्ये 4 विदेशी कंपन्यांची Investment\nदिलासादायक: ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या कोरोना विषाणूच्या लसीचे माकडांवर दिसले सकारात्मक परिणाम; आता मानवांवर होणार चाचणी\nAshadhi Ekadashi Wari 2020: 30 मे नंतर राज्यातील कोरोना विषाणूची परिस्थिती पाहून आषाढी वारीबद्दल निर्णय घेतला जाईल- उपमुख्यमंत्री अजित पवार\nLockdown Effect: कोरोना व्हायरस लॉक डाऊनमुळे महाराष्ट्रातील भ्रष्टाचार झाला कमी; एप्रिल 2020 मध्ये आढळली फक्त 7 प्रकरणे\nWHO 100 देशांमध्ये करत आहेत कोरोना व्हायरसच्या औषधांची ट्रायल; भारतातील 9 रुग्णालयामधील 1500 रुग्णांचा समावेश\nAir India च्या कर्मचार्‍याला कोरोना विषाणूची लागण; दिल्ली येथील मुख्यालय केले सील\nLocust Attack In Maharashtra: महाराष्ट्र राज्यात 50% टोळधाडीचा नाश – कृषीमंत्री दादा भुसे यांची माहिती\nCoronavirus In Maharashtra: महाराष्ट्रातील तुम्ही राहत असणाऱ्या जिल्ह्यात कोरोनाचे किती रुग्ण आहेत जाणून घ्या; राज्यातील कोरोनाबाधितांची जिल्ह्यानिहाय आकडेवारी\nऔरंगाबाद: साई रंगदाळ या 7वी मध्ये शिकणार्‍या विद्यार्थ्याने कोव्हिड योद्धांच्या मदतीसाठी बनवला रोबोट; औषधं, अन्न पोहचवण्य���साठी करणार मदत\nमहाराष्ट्र पोलिस खात्यामध्ये एकूण 2211 पोलिस कर्मचारी COVID 19 च्या विळख्यात; 24 तासांत 116 जणांना कोरोनाची बाधा\nकोविड-19 च्या वाढत्या संसर्गामुळे गरोदर महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनी गरजेशिवाय रेल्वे प्रवास टाळावा; रेल्वे मंत्रालयाचे आवाहन\nराज्यातील Contract Basis वर काम करणाऱ्या डॉक्टरांच्या मानधनात भरीव वाढ करण्याचा राज्य सरकारचा निर्णय ; 29 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nराज्यातील अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत 30 मे रोजी निर्णय होण्याची शक्यता, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार विद्यापीठातील कुलगुरुंशी चर्चा\nCoronavirus मुळे मरण पावलेल्या लोकांसाठी स्पेनमध्ये 10 दिवसांचा दुखवटा सुरु; देशाच्या लोकशाही इतिहासातील सर्वात मोठा Mourning Period\nBe Positive: कोकणातील आंबा उत्पादकांनी Coronavirus संकटात शोधली संधी; तोडली दलालांची साखळी\nठाण्यातील भाजप नगरसेवक विलास कांबळे यांचा मृत्यू; हॉटेलमध्ये आढळला मृतदेह\nअक्षय बोऱ्हाडे मारहाण प्रकरणी विघ्नहर सहकारी साखर कारखाना अध्यक्ष सत्यशील शेरकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल\nLockdown 4 मध्ये आंतरराज्यीय प्रवास करण्यासाठी E-Pass मिळणार; serviceonline.gov.in/epass/ वर पहा कसा कराल अर्ज\nहापूस आंबा कसा ओळखला नैसर्गिकरित्या पिकलेले आणि कृत्रिमरित्या पिकवलेल्या आंब्यातील नेमका फरक काय नैसर्गिकरित्या पिकलेले आणि कृत्रिमरित्या पिकवलेल्या आंब्यातील नेमका फरक काय आंबे विकत घेताना पारखून पाहा ‘या’ गोष्टी\nपरदेशात अडकलेल्या महाराष्ट्रीय लोकांना मायदेशी सुखरूप आणण्यासाठी ठाकरे सरकारचा मदतीचा हात; ‘इथे’ ऑनलाईन माहिती देण्याचंं आवाहन\nप्लाझ्मा थेरपी म्हणजे नेमकं काय यामुळे COVID-19 रुग्णांना फायदा होईल यामुळे COVID-19 रुग्णांना फायदा होईल जाणून घ्या प्लाझ्मा थेरपीचे फायदे, इतिहास, उपचारपद्धती याबद्दल सविस्तर माहिती\nराज्यातील Contract Basis वर काम करणाऱ्या डॉक्टरांच्या मानधनात भरीव वाढ करण्याचा राज्य सरकारचा निर्णय ; 29 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nछत्तीसगढ राज्याचे माजी मुख्यमंत्री अजीत जोगी यांचे निधन; 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास\nCoronavirus: गोव्यात लॉकडाऊन आणखी 15 दिवस वाढवण्यासह काही नियम शिथील करण्याची अमित शहा यांच्याकडे मागणी- मुख्यमंत्री प्रमोद सावंत\nMonsoon 2020: महाराष्ट्रात जूनच्या पहिल्या आ���वड्यात मान्सून दाखल होण्याचा अंदाज; 1 जून पर्यंत केरळमध्ये धडकणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/entertainment/entertainment-news/entertainment-gossips/sunny-leone-shares-her-beauty-secret/articleshow/70601976.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article3", "date_download": "2020-05-29T14:58:01Z", "digest": "sha1:463HVRKYFLKBNRTUNPQBHDAKCLDS6JXZ", "length": 6088, "nlines": 89, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n'हे' आहे सनीच्या सौंदर्याचे रहस्य\nअभिनेत्री सनी लिऑनीच्या सौंदर्याचं रहस्य काय आहे माहितीय तुम्हाला वाटत असेल, ती खूप महागडी सौंदर्यप्रसाधनं, रंगभूषेचं साहित्य वापरते. पण, तिच्या सौंदर्याचं खरं रहस्य आहे कोरफड.\nअभिनेत्री सनी लिऑनीच्या सौंदर्याचं रहस्य काय आहे माहितीय तुम्हाला वाटत असेल, ती खूप महागडी सौंदर्यप्रसाधनं, रंगभूषेचं साहित्य वापरते. पण, तिच्या सौंदर्याचं खरं रहस्य आहे कोरफड.\nतिच्या नितळ त्वचेबद्दल तिला नेहमी विचारलं जातं. तर, त्वचेची काळजी घेण्यासाठी ती कोरफडीचा उपयोग करते. तिनं खास कोरफडीचं झाड विकत आणलं असून, त्याची काळजी ती घेते. त्या कोरफडीच्या मदतीनं ती आपलं सौंदर्य जपते म्हणे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nआणखी एक वेब सीरिज...\nसलमान खान म्हणतोय; नो मोबाइल प्लीजमहत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nकरण जोहरच्या गाण्याने मुलांची वाढली डोकेदुखी\nसोनाक्षीने आईसाठी घेतली मेहनत; दिलं स्पेशल गिफ्ट\nकरोनामुळे अर्थव्यवस्थेचे मुख्य चाक चिखलात; मंदीने दरवाजा ठोठावला\nप्रसिद्ध गीतकार योगेश गौर यांचं वयाच्या ७७ व्या वर्षी निधन\n करोनाचे संकट नष्ट करण्यासाठी मंदिरात दिला नरबळी\nविद्या बालननं केली 'नटखट' या शॉर्ट फिल्मची निर्मिती\nडोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटला ट्विटरचा पुन्हा आक्षेप\nचार वर्षात तयार झाला 'हा' चित्रपट; ५ जूनला होणार प्रदर्शित", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE", "date_download": "2020-05-29T13:34:36Z", "digest": "sha1:BK4YD2OHD5BSGRKLYVNBAZRWRCEQGC7U", "length": 22131, "nlines": 317, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "आरोग्यसेवा: Latest आरोग्यसेवा News & Updates,आरोग्यसेवा Photos & Images, आरोग्यसेवा Videos | Maharashtra Times", "raw_content": "\nश्रमिक ट्रेनचा प्रवास 'या' व्यक्तींसाठी धोक्याचा; ...\nमुंबईत कोविड आयसीयू बेड्सची क्षमता संपली; ...\nमुंबई अग्निशमन दलातील ४१ जवान करोनाग्रस्त;...\nअबू आझमींच्या आंदोलनानंतर महिला वरिष्ठ पोल...\nकला, मनोरंजनचा धमाल आठवडा \n'सौर शहर' वसवणे कठिणच\nमोदी सरकार २.० : या निर्णयांनी गाजवलं पहिलं वर्ष\n करोनाचे संकट नष्ट करण्यासाठी मंदिरा...\nया १३ शहरांनी संपूर्ण देशाची चिंता वाढवली\nविशेष ट्रेन बंद करणार नाही, यूपी सरकारचा य...\n माकड करोना चाचणीचे सॅम्पल हिसकावून पळ...\nनिर्बंधाचा अमेरिकेनेही विचार करावा; हाँगकाँग सरकार...\nडोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटला ट्विटरचा पु...\nनेपाळचे पंतप्रधान स्वतःच्याच देशात तोंडघशी...\nसीमा प्रश्नात तिसऱ्याची गरज नाही; चीनने अम...\nचीनसोबतचा वाद चिघळणार; अमेरिका घेणार 'हा' ...\nपोलिसांवर कृष्णवर्णीयाच्या हत्येचा आरोप; अ...\nGDP वृद्धीला ब्रेक; 'करोना'पाठोपाठ अर्थव्यवस्थेवर ...\nकरोनामुळे अर्थव्यवस्थेचे मुख्य चाक चिखलात;...\nकरोनाचा धक्का; काल १२ तर आज १५ हजार जणांना...\nआता येणार खरे संकट; लॉकडाऊनमुळे निर्माण झा...\nसोने ७०५ रुपयांनी महागले; जाणून घ्या आजचा ...\nलॉकडाउनचा फटका; सहकार क्षेत्रासाठी तज्ज्ञा...\nविश्वचषकाच्या अंतिम फेरीत धोनीने दुसऱ्यांदा टॉस का...\n...तर डिव्हिलियर्स ३६० म्हणून ओळखला गेला न...\nधोनी क्रिकेटचा डॉन आहे; पकडने अशक्य\nट्वेन्टी-२० विश्वचषक होणार रद्द\nएकटा क्रिकेटपटू नव्हे, त्याचे संपूर्ण कुटु...\nसचिनसारखा दिसणारा हा मुलगा आहे तरी कोण\nगीतकार योगेश गौर यांचं वयाच्या ७७ व्या वर्षी निधन\nचार वर्षात तयार झाला 'हा' चित्रपट; ५ जूनला...\nजेव्हा सुश्मिता तिच्या प्रियकराची मुलाखत घ...\nअभिनेता सांगतोय लॉकडाउनमध्ये कसं रहायचं फि...\nविद्या बालननं केली 'नटखट' या शॉर्ट फिल्मची...\nटीकाकारांना अभिनेत्री स्वरा भास्करचं कामात...\nव्यावसायिक अभ्यासक्रम शुल्क: मुंबई हायकोर्टाचा राज...\nसीए : जुलै परीक्षांच्या केंद्रात बदल करता ...\nअंतिम सत्र परीक्षा: मुख्यमंत्री करणार कुलग...\nSEBI Internship: सेबीत इंटर्नशीपची संधी\nधार्मिक शाळांमध्ये आता मिळणार पाठ्यपुस्तकी...\nदिल्ली विद्यापीठातील यूजी प्रवेशांना ८ जून...\nमास्क, जरा हट के\nकरा कार्यक्षमता वाढव���ारे व्यायाम\nमास्क, जरा हट के\nकरा कार्यक्षमता वाढवणारे व्यायाम\nवर्क फ्रॉम होम आणि स्वयंपाक\nवर्क फ्रॉम होमचा परिणाम\nएक आजोबा दवाखान्यात जातात\nवऱ्हाडी करोनाग्रस्त; नवं जोडपं लग..\nगावी जाण्यासाठी धारावीत श्रमिकांच..\nरेशन मिळत नसल्यानं महिलांचा ठिय्या\nकोविड सेंटर उभारलंय, पण वैद्यकिय ..\n५० दिवसांची मेहनत लॉकडाऊन ४.०मुळं..\nऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती; ..\nघर गाठण्यासाठी मजुरांची रेल्वे स्..\nभाजप, मनसेच्या आयुक्तांना सूचना म टा...\nकरोनाचा संसर्ग बळावला तर\nडॉ अविनाश सुपेकरोना अजून आटोक्यात येण्याची चिन्हं नाहीत, किंबहुना आगामी काळात तो वाढण्याची शक्यताच अनकेजण व्यक्त करत आहेत...\nकरोनाचा संसर्ग बळावला तर\nडॉ अविनाश सुपेकरोना अजून आटोक्यात येण्याची चिन्हं नाहीत, किंबहुना आगामी काळात तो वाढण्याची शक्यताच अनकेजण व्यक्त करत आहेत...\n'एसीक्यू' घेण्याचा करोनायोद्ध्यांना सल्ला\n‘एसीक्यू’ घेण्याचा करोनायोद्ध्यांना सल्ला\n- 'करोना संसर्गाची शक्यता कमी होते'- मात्र, पूर्ण संरक्षण नसल्याचेही सांगणेसात आठवड्यांचा डोसकरोनाचे उपचार करीत नसलेल्या रुग्णालयात काम करणाऱ्या ...\nशिक्षणाचे 'लॉकडाउन' उघडतानाकरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशव्यापी लॉकडाउन जाहीर करण्यात आले आहे...\nपालिका डॉक्टरांसाठी ‘ताज’चे जेवण बंद; दोन महिने हॉटेलने दिली मोफत भोजनसेवा\nकरोना संसर्गामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून ताज हॉटेलने जवळजवळ दोन महिने पालिका रुग्णालयांतील डॉक्टर, नर्ससह वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी जेवण पुरवले खरे, पण शनिवारी २३ तारखेपासून ही सेवा बंद होणार आहे.\n‘मॅनॉल सिरप’वर संशोधन सुरू\nमुंबई ः जगभरात करोनाविरोधात प्रतिबंधात्मक उपाय शोधण्यासाठी धडपड सुरू आहे प्रत्येक चिकित्सा शाखेने यासाठीचे प्रयत्न चालू केले आहेत...\nकरोनाच्या विरोधातील लढा सुरू झाल्यानंतर, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेतील कर्मचारी आणि डॉक्टर हेच आघाडीवर असल्याचे स्पष्ट झाले...\nमंदीपाठोपाठ बेरोजगारीचे संकट; 'या' संस्थेने व्यक्त केली भीती\nजगातील प्रमुख अर्थव्यवस्था संकटात सापडल्यामुळे त्यांच्याकडून वस्तू व मनुष्यबळ यांच्या देवाणघेवाणीवर कडक निर्बंध अन्य अर्थव्यवस्थांवर लादले जातील. जागतिक मंदीमध्ये रोजगारकपातीचे संकट गडद झाल्याचे जागतिक आर्थि��� मंचाने म्हटलं आहे.\nवरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांची ६७ टक्के पदे रिक्त\nकरोनाविरोधी लढ्यात वैद्यकीय नियोजन, वैद्यकीय कर्मचाऱ्यांची उपलब्धता आणि रुग्णालयामध्ये व्यवस्थापन अशा त्रिस्तरावर काम करण्याची गरज आहे.\n‘केरळ मॉडेल’वर राज्य सरकारचे मौन\nम टा प्रतिनिधी, पुणे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी जाहीर केलेल्या सुधारणांमुळे देशातील खासगी क्षेत्राला मोठा वाव मिळणार आहे...\nखासगी रुग्णालयातील उपचार सशुल्क\nआरोग्यसेवा देणाऱ्यांसह विविध क्षेत्रात काम करीत असलेल्या करोना योद्ध्यांसाठी सीटूने सुरक्षा मागणी दिवस आंदोलन केले...\nलॉकडाउनमध्ये बलात्कार पीडितेचा गर्भपात\nतातडीच्या दाव्यावर हायकोर्टाचा निर्णयम टा...\nकरोना संक्रमण आणि बाधितांची संख्या अत्यल्प असतानाच श्रमिकांना त्यांच्या गावी नेण्याची जबाबदारी सरकारने का घेतली नाही मग आजची स्थिती आली नसती; पण ...\nबागलाणची आरोग्यसेवा संकटातपंचायत समितीचे आठ अधिकारी 'क्वारंटाइन'म टा...\nलॉकडाउनमध्ये बलात्कार पीडितेचा गर्भपात\nतातडीच्या दाव्यावर हायकोर्टाचा निर्णयम टा...\nLive: करोनामुळे यंदा प्रतिकात्मक आषाढी यात्रा; पायी दिंडी नाहीच\nGDP वृद्धीला ब्रेक; 'करोना'पाठोपाठ अर्थव्यवस्थेवर महामंदीचे संकट\nउपमुख्यमंत्री म्हणतात, 'करोनाला घाबरण्याचे काहीच कारण नाही'\nकरोनामुळे अर्थव्यवस्थेचे मुख्य चाक चिखलात; मंदीने दरवाजा ठोठावला\nनिर्बंधामुळे अमेरिकेेचेही नुकसानच; हाँगकाँग सरकारचा इशारा\nपुलवामातील स्फोटकांनी भरलेली कार दहशतवाद्याची; भावाला अटक\nश्रमिक ट्रेनचा प्रवास 'या' व्यक्तींसाठी धोक्याचा; रेल्वेचं आवाहन\nमोदी सरकार २.० : या निर्णयांनी गाजवलं पहिलं वर्ष\nगीतकार योगेश गौर यांचं वयाच्या ७७ व्या वर्षी निधन\nमुलाने वडिलांचा मृतदेह नाकारला; मुस्लिम ट्रस्टने केले अंत्यसंस्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mediawatch.info/%E0%A4%97%E0%A4%A1%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%93%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C/", "date_download": "2020-05-29T14:42:53Z", "digest": "sha1:GRGT5WEIP42VFKLNRVKKX2Q7FUDUCRQB", "length": 16230, "nlines": 94, "source_domain": "mediawatch.info", "title": "गडचिरोलीत ओबीसींची नाराजी भाजपला भोवणार ? - Media Watch", "raw_content": "\nHome राजकारण गडचिरोलीत ओबीसींची नाराजी भाजपला भोवणार \nगडचिरोलीत ओबीसींची नाराजी भाजपला भोवणार \nगडचिरोली लोकसभा मतदारसंघातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने डॉक्टर नामदेव उसेंडी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. परंतु या मतदारसंघात काँग्रेसला गटबाजीचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र विधानसभेचे काँग्रेसचे उपनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी या मतदारसंघात उसेंडी यांच्या नावाला विरोध दर्शवून डॉक्टर कोडवते यांना उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी पक्षाकडे केली होती. वडेट्टीवार यांचे मोठे वर्चस्व आहे . अशा परिस्थितीत त्यांची नाराजी कॉंग्रेसला महाग पडू शकते . सिरोचा पासून आमगाव पर्यंत पसरलेला हा मतदारसंघ नक्षलग्रस्त भाग आहे. अहेरी, गडचिरोली, आरमोरी, ब्रह्मपुरी, चिमूर, आमगाव असे सहा विधानसभा मतदारसंघ या लोकसभा मतदारसंघात समाविष्ट आहे.\nसध्या अहेरीत आमदार अमरीश राव आत्राम, गडचिरोली येथे डॉक्टर देवराव होळी तर आरमोरीत कृष्णा गजबे ,चिमूरमध्ये बंटी भांगडीया व आमगाव मध्ये पुराम हे भाजपचे आमदार आहेत. ब्रह्मपुरीचे प्रतिनिधित्व विजय वडेट्टीवार करतात . गडचिरोली जिल्हा परिषदेत भाजपने आदिवासी विद्यार्थी संघ व राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करून सत्ता हस्तगत केली आहे .गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी, गडचिरोली व देसाईगंज या तीनही नगरपालिका भाजपच्या ताब्यात आहे. चार्मोशी हे मोठे गाव असून येथील नगरपंचायत भाजपच्या ताब्यात आहे. कॉंग्रेसप्रमाणेच भाजपही अंतर्गत गटबाजीने विस्कटलेला आहे. मात्र विद्यमान खासदार अशोक नेते यांचा मतदारांसोबत असलेला व्यक्तिगत जनसंपर्क ही त्यांची जमेची बाजू आहे. या मतदारसंघात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विभागाने केलेली काम व सूरजागड येथे लोह प्रकल्पासाठी सुरू असलेलं काम या विद्यमान सरकारच्या जमेच्या बाजू आहेत. स्थानिक आदिवासींच्या सूरजागड लोह प्रकल्पाला विरोध आहे परंतु इतर कुठल्याही राजकीय पक्षांनी या प्रकल्पाला विरोध केलेला नाही त्यामुळे मोठ्या प्रमाणावर येथून उत्खनन करून लोहखनिज चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घूस येथे नेण्यात येत आहे.\nआदिवासींना जमीन पट्ट्याचा प्रलंबित असलेला प्रश्न हा भाजपसाठी डोकेदुखी आहे. गडचिरोली जिल्ह्यात ओबीसीचे कमी झालेले आरक्षण आहे, हाही प्रश्न भाजपसाठी अडचणी निर्माण करू शकतो . गेल्या काही वर्षात ओबीसी विरुद्ध आदिवासी असा सुरु असलेला संघर्ष या निवडणुकीत प्रमुख विषय असणार आहे .अलीकडेच मुख्यमंत्र्यांनी गडचिरोली येथे घेतलेल्या जाहीर सभेत ओबीसींच्या आरक्षणाबाबत शासन गांभीर्याने विचार करत असल्याचं जाहीर केलं. मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणीशिवाय ओबीसी समाधानी होतील असे वाटत नाही . या मतदारसंघात अशोक नेत्यांशिवाय दुसरा उमेदवार भारतीय जनता पक्ष जवळ नाही त्यामुळे अशोक नेते यांना पुन्हा उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. विद्यमान आमदार डॉक्टर देवराव होळी यांचे उमेदवारीसाठी नाव चर्चेत आहे. राजे अम्ब्रिशराव आत्राम चार वर्षापासून राज्यमंत्री असले तरी त्यांना या मतदारसंघात प्रभाव पाडता आला नाही.\nकॉंग्रेस पक्षातही गटबाजी आहेच. अहेरी विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते हे विजय वडेट्टीवार यांना मानणारे आहे. गडचिरोली लोकसभा मतदारसंघात २००९ मध्ये तत्कालीन राज्यमंत्री विजय वडेट्टीवार यांनी मारोतराव कोवासे यांना लोकसभेवर निवडून आणले होते. मात्र मारोतराव कोवासे यांनी नंतर वड्डेटीवार यांच्याकडे नंतर पाठ फिरवली. त्यामुळे नाराज विजय वडेट्टीवार यांनी २०१४ मध्ये डॉक्टर नामदेव उसेंडी यांना तिकीट मिळवून दिले .मात्र त्या निवडणुकीत डॉक्टर नामदेव उसेंडी यांचा मोठा पराभव झाला. स्वतःच्या गडचिरोली विधानसभा मतदारसंघातही ते ८० हजार मतांनी मागे होते. त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीतही डॉ. उसेंडी यांना तिकीट देण्यात आले नाही . काँग्रेसच्या नेत्या सगुना तलांडी यांना उमेदवारी देण्यात आली . मात्र त्यांचाही दारुण पराभव झाला. आता पुन्हा एकदा डॉक्टर नामदेव उसेंडी यांना काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली आहे. त्यांच्यासमोर पक्षातील गटबाजी हे सर्वात मोठे आव्हान आहे. या मतदारसंघात भाजपला पुन्हा विजयाची मोठी संधी आहे मात्र भाजपातील अंतर्गत बंड शमविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व नितीन गडकरी यांना पुढाकार घ्यावा लागणार आहे .या मतदारसंघात ज्येष्ठ सहकार नेते अरविंद सावकार पोरेड्डीवार यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह पाच वर्षापूर्वी भाजपात प्रवेश केला. त्यांच्यामुळे जिल्ह्यात भाजपची ताकद बऱ्यापैकी वाढली आहे . गडचिरोली जिल्हा परिषद व आरमोरी नगर पालिकेत भाजपची सत्ता येण्यात त्यांचा मोठा वाटा आहे . पोरेड्डीवार तुलनेने भाजपात नवीन असले तरी त्यांची पक्षात बरीच चालती आहे. त्यामुळे त्��ांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. दोन्ही पक्ष अंतर्गत गटबाजीला कसे निपटतात यावर विजयाचे गणित अवलंबून असणार आहे .\nPrevious articleकाँग्रेसला चंद्रपूर जिकांयचेच नाही\nNext articleतुम्हाला आईच्या योनीतून जन्मच नाही मिळणार\nअविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.\nशरद पवारांच्या मनात काय \nइथे ओशाळला असेल कोरोनाही…\nसंजय राऊत: भारतीय असंतोषाचे मराठी प्रतिक\nडॉ. माईसाहेब : आंबेडकरांच्या समर्पित जीवनसाथी\nभालचंद्र नेमाडे : एक आरभाट रसायन\nशरद पवारांच्या मनात काय \nफाईव्ह-जी आणि पत्रकारितेतील बदलांची पंचसूत्री\nमाय सिस्टर्स अँड ब्रदर्स…\nकट्टर धर्मवाद्यांच्या मुस्काटात हाणणारे नामदेवराय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mediawatch.info/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BE-1920%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A5%85/", "date_download": "2020-05-29T12:14:26Z", "digest": "sha1:LF42W5EL76NG3ZZQUAUVF2FWZGHNOC75", "length": 44443, "nlines": 109, "source_domain": "mediawatch.info", "title": "विस्मरणात गेलेला १९२० चा स्पॅनिश फ्लू - Media Watch", "raw_content": "\nHome featured विस्मरणात गेलेला १९२० चा स्पॅनिश फ्लू\nविस्मरणात गेलेला १९२० चा स्पॅनिश फ्लू\nपहिल्या महायुद्धालासुद्धा लाजवेल इतकी मोठी मनुष्यहानी १९१८ ते १९२० ही तीन वर्षे चाललेल्या स्पॅनिश फ्लूच्या साथीने केली होती. या साथीमध्ये कमीत कमी एक कोटी सत्तर लाख तर जास्तीत जास्त पाच कोटी माणसे मृत्युमुखी पडली होती, असे मानले जाते. मात्र बीबीसीच्या अंदाजानुसार, तर हा आकडा दहा कोटींपर्यंतसुद्धा असू शकतो. जगाची तेव्हाची लोकसंख्या दोनशे कोटी होती, असे साधारणतः मानले जाते. त्यापैकी सुमारे पन्नास कोटी लोकांना या फ्लूची लागण झाली होती. म्हणजे जगातील प्रत्येक चौथ्या माणसाला स्पॅनिश फ्लू झाला होता आणि लागण झा��ेल्यांपैकी सुमारे दहा टक्के माणसे मृत्युमुखी पडली होती. मात्र इतकी भीषण साथ आलेली असूनही आज स्पॅनिश फ्लूविषयी वैद्यकीय व संशोधनक्षेत्रातील लोक सोडले तर इतरांना फारच कमी माहिती आहे.\nसन १९१४ ते १९१८ या काळात पहिले महायुद्ध प्रामुख्याने युरोपात लढले गेले. चार वर्षे चाललेल्या या भीषण युद्धाने विसाव्या शतकाच्या इतिहासावर अतिशय खोलवर ठसा उमटवला. या युद्धामुळे युरोपात राजकीय उलथापालथ झाली. रशिया, जर्मनी, ऑटोमन टर्की व ऑस्ट्रिया-हंगेरी ही चार साम्राज्ये लयाला गेली आणि अनेक नवे देश उदयाला आले. आधुनिक तंत्रज्ञानाचा विध्वंसक कारणासाठी उपयोग कसा करावा याचे प्रात्यक्षिक या महायुद्धात जगाला मिळाले. पहिल्या महायुद्धात झाला तितक्या प्रमाणातला नरसंहार मानवी इतिहासात यापूर्वी कधीही झालेला नव्हता. या भीषण युद्धात सुमारे दीड कोटी माणसे (सैनिक व सामान्य नागरिक) मारली गेली असे मानले जाते. मात्र या पहिल्या महायुद्धालासुद्धा लाजवेल इतकी मोठी मनुष्यहानी १९१८ ते १९२० ही तीन वर्षे चाललेल्या स्पॅनिश फ्लूच्या साथीने केली होती. या साथीमध्ये कमीत कमी एक कोटी सत्तर लाख तर जास्तीत जास्त पाच कोटी माणसे मृत्युमुखी पडली होती, असे मानले जाते. मात्र बीबीसीच्या अंदाजानुसार, तर हा आकडा दहा कोटींपर्यंतसुद्धा असू शकतो. जगाची तेव्हाची लोकसंख्या दोनशे कोटी होती, असे साधारणतः मानले जाते. त्यापैकी सुमारे पन्नास कोटी लोकांना या फ्लूची लागण झाली होती. म्हणजे जगातील प्रत्येक चौथ्या माणसाला स्पॅनिश फ्लू झाला होता आणि लागण झालेल्यांपैकी सुमारे दहा टक्के माणसे मृत्युमुखी पडली होती. मात्र इतकी भीषण साथ आलेली असूनही आज स्पॅनिश फ्लूविषयी वैद्यकीय व संशोधनक्षेत्रातील लोक सोडले तर इतरांना फारच कमी माहिती आहे. सध्या कोरोना विषाणूने जो हाहाकार माजवला आहे तो पाहता शंभर वर्षांपूर्वीच्या या साथीकडे दृष्टिक्षेप टाकणे, तेव्हाच्या परिस्थितीची आजच्या काळाशी तुलना करणे आणि त्या साथीपासून काही धडे घेणे उद्‌बोधक ठरू शकेल.\nस्पॅनिश फ्लूचा नेमका उगम कोठे झाला असावा, याविषयी मतमतांतरे आहेत. संशोधकांच्या एका गटाचे असे मत आहे की, या साथीचा उगम फ्रान्समधील ब्रिटिश लष्करी छावणीत झाला. पहिल्या महायुद्धात लाखो ब्रिटिश सैनिक जर्मन सैन्याचा सामना करण्यासाठी फ्रान्समध्ये तळ ठोकून होते. या सैनिकांची अवस्था अतिशय हलाखीची होती. त्यांना महिनोन्‌महिने खंदकात राहावे लागत होते, खाण्यापिण्याबाबत टंचाई होती व एकूण स्वच्छतेच्या नावाने फारशी काही बरी परिस्थिती नव्हती. अशाच एका लष्करी छावणीत पोर्क आणि चिकनच्या माध्यमातून स्पॅनिश फ्लूचा प्रसार झाला असावा, असे मानले जाते. त्या छावणीत सुमारे एक लाख माणसांचा वावर होता. त्यांच्या माध्यमातून ही साथ इतरत्र पसरली असावी. संशोधकांच्या दुसऱ्या गटाचे असे मत आहे की, या साथीचा उगम अमेरिकेत झाला असावा आणि युरोपात ब्रिटन व फ्रान्सच्या बाजूने लढायला आलेल्या अमेरिकी सैनिकांमुळे ही साथ इतरत्र पसरली. आणखी एका गटाचे असे मत आहे की, आताच्या कोरोनाप्रमाणेच या स्पॅनिश फ्लूच्या साथीचे उगमस्थान चीनच आहे. चीनमधून ही साथ आधी अमेरिकेत गेली असावी आणि अमेरिकी सैनिकांच्या माध्यमातून ती युरोपात पसरली असावी, असे काही जण मानतात.\nशंभर वर्षांपूर्वीच्या त्या काळातल्या अचूक नोंदी सापडणे कठीण आहे. तसेच ते महायुद्धाचे दिवस असल्याने कशाला प्राधान्य द्यावे आणि कशाला देऊ नये, याविषयीसुद्धा बरीच बंधने होती. त्यामुळे या साथीचे नेमके मूळ शोधण्यात खूप अडचणी आल्या आहेत. मात्र यापैकी कोणत्याही गटाचे मत खरे असले तरीही हे नाकारता येत नाही की, ही साथ पक्ष्यांमधून माणसांत आली व युरोप-अमेरिकेत फार वेगाने पसरली. पुढे ती वसाहतवादी जोखडाखाली असलेल्या आशिया आणि आफ्रिका खंडातही पसरली. या साथीमुळे जगभरात भीषण प्रमाणात माणसे मारली गेली, हेही निर्विवाद सत्य आहे. (अपवाद एकच चीन. चीनमध्ये या साथीने फारसे बळी घेतले नाहीत. कदाचित चिनी लोकांमध्ये या साथीचा सामना करण्यासाठी आवश्यक ती प्रतिकारशक्ती तयार झालेली असावी. या साथीचा उगम चीनमध्ये झाला असावा, या भूमिकेला पुष्टी देणारी अशी ही गोष्ट आहे.)\nखरे तर ही साथ साऱ्या जगभरात पसरलेली असताना आणि साथीच्या उगमस्थानाशी स्पेनचा कोणताही संबंध नसताना या साथीला ‘स्पॅनिश फ्लू’ असे नाव का मिळाले असेल, असा प्रश्न कोणालाही पडू शकतो. पहिल्या महायुद्धात ब्रिटन, अमेरिका, फ्रान्स आणि इटली हे देश जर्मनी, ऑस्ट्रिया-हंगेरी व टर्की यांच्याविरुद्ध लढत होते. स्पेन हा युरोपीय देश त्या युद्धात अलिप्त राहिलेला होता. त्यामुळे या फ्लूची साथ १९१८ मध्ये जरी वरील सर्व देशांत ���सरलेली होती, तरीही त्याविषयीच्या बातम्या देण्यावर या देशांमध्ये बंधने होती. युद्ध चालू असल्याने नागरिकांना काय सांगावे आणि काय सांगू नये याचा निर्णय सरकार घेत असे. त्यामुळे युरोपातील इतर देशांत या साथीच्या बातम्या सुरुवातीच्या काळात येऊ शकल्या नाहीत. मात्र स्पेनमध्ये या फ्लूविषयीच्या बातम्या येत होत्या. अगदी स्पेनच्या राजालाही या फ्लूची लागण झाली होती. परिणामी लोकांना असे वाटले की, अशी काही साथ ही केवळ स्पेनमध्येच आलेली आहे. त्यामुळेच या फ्लूला ‘स्पॅनिश फ्लू’ असे नाव मिळाले.\nमात्र या फ्लूमुळे होणारे झटपट मृत्यू पाहता, अशी काही साथ आलेली आहे आणि हा फ्लू नेहमीपेक्षा वेगळा आहे, हे नागरिकांच्या लक्षात आलेच होते. तसेच या फ्लूची लक्षणे दिसल्यापासून फार कमी कालावधीत माणसे प्राण गमावतात, हे लोकांनी पाहिले होते. त्यामुळे सरकारे आपला खोटेपणा फार काळ टिकवू शकली नाहीत. आपल्याही देशात स्पॅनिश फ्लूची साथ आली आहे आणि त्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजायला हवेत, हे अखेर मान्य करावेच लागले. मात्र प्रत्यक्ष साथ येणे आणि सरकारने ते मान्य करणे यादरम्यान महत्त्वाचा वेळ वाया गेला होता. त्यामुळे साथीच्या दरम्यान मृत्यूचे प्रमाणही मोठे राहिले. आताही असेच काहीसे झाले आहे. चीनमध्ये कोरोनाची साथ आली आहे व हा विषाणू नेहमीपेक्षा वेगळा आहे, हे तिथले डॉक्टर्स सांगत होते. मात्र चिनी सरकारने त्याकडे केवळ दुर्लक्षच केले असे नाही, तर त्या डॉक्टरांना शिक्षाही केली. मात्र अखेर या साथीचा प्रभाव पाहता, चिनी सरकारलाही नाइलाजाने‘ साथ आली आहे’ हे मान्य करावे लागले.\nस्पॅनिश फ्लू नेहमीच्या फ्लूपेक्षा वेगळा होता. नेहमी जो फ्लू होत असे, त्यापासून सर्वाधिक धोका हा लहान मुले व ७० वर्षांवरील माणसांना असे. स्पॅनिश फ्लूमध्ये मात्र १८ ते ४५ वयोगटातील व्यक्ती जास्त प्रमाणात मृत्युमुखी पडल्या. युरोपात युद्धासाठी गेलेले विविध देशांचे सैनिक याच वयोगटातील होते. त्यामुळे या फ्लूच्या साथीने पहिल्या महायुद्धावरही आपला प्रभाव पाडला. दोन्ही बाजूंचे सैनिक फ्लूची शिकार झाले होते व दोन्ही बाजूंच्या सैनिकी बळावर याचा परिणाम झाला. पहिले महायुद्ध १९१८ मध्येच संपण्यात जी काही इतर अनेक कारणे आहेत, त्या मध्ये या साथीचाही समावेश करायला हवा. जर्मनीच्या ताब्यातील रशियन युद्धकैद्यांनाही या फ्लूची लागण झाली व त्यांच्यामार्फत हा फ्लू रशियातही पोहोचला. पुढे नोव्हेंबर १९१८ मध्ये महायुद्ध संपले आणि अनेक देशांमध्ये जो विजयोत्सव साजरा केला गेला, त्याच्या माध्यमातून हा फ्लू सामान्य जनतेतही पसरला. युरोपात लढलेल्या ब्रिटिश सैनिकांमार्फात हा फ्लू ब्रिटनच्या आफ्रिका आणि आशिया खंडातील वसाहतींमध्ये पोहोचला. अगदी दूरवरचे ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड व पॅसिफिक महासागरातील छोटे देशही यापासून सुरक्षित राहू शकले नाहीत.\n१९१८ ते १९२० या काळात स्पॅनिश फ्लूच्या एकूण तीन लाटा आल्या, असे मानले जाते. या फ्लूची १९१८ च्या सुरुवातीस आलेली पहिली लाट तुलनेने कमी धोकादायक होती. पहिल्या लाटेत या फ्लूची लक्षणे साधीच होती : अंगात ताप येणे, थंडी वाजणे, वगैरे. मात्र त्यानंतर आलेली दुसरी लाट ही सर्वाधिक धोकादायक होती, असे आकडेवारी सांगते. या दुसऱ्या लाटेमध्ये माणसांची शरीरे निळी पडणे, फुप्फुसात पाणी होणे, कानातून व नाकातून रक्त येणे अशीही लक्षणे होती. १९१८ च्या उत्तरार्धात आलेल्या या दुसऱ्या लाटेमध्ये नेहमीच्या फ्लूसोबतच न्युमोनिया होत असे. हे कॉम्बिनेशन फारच धोकादायक ठरले. (स्पॅनिश फ्लू विषाणूमुळे होत असे, तर या स्पॅनिश फ्लूच्या वेळेस आलेला न्युमोनिया हा जिवाणूंच्या माध्यमातून होत असे. विषाणू आणि जिवाणू अशा दोघांचाही शरीरावरील एकत्रित हल्ला परतून लावणे फार कठीण होत असे.) स्पॅनिश फ्लूमुळे झालेले मृत्यू हे मुख्यतः दुसऱ्या लाटेतील होते. या दुसऱ्या लाटेचा तडाखा इतका तीव्र होता की, केवळ एका वर्षात अमेरिकेतील सरासरी आयुर्मान बारा वर्षांनी कमी झाले. अमेरिकेचे सरासरी आयुर्मान १९१७ मध्ये पुरुषांसाठी ४८ वर्षे व स्त्रियांसाठी ५४ वर्षे होते, ते १९१८ मध्ये अनुक्रमे ३६ व ४२ वर्षे इतके खाली आले होते. (२०१९ मध्ये अमेरिकेचे सरासरी आयुर्मान ७८ वर्षे इतके आहे.) तसेच स्पॅनिश फ्लूमुळे एकूण मृत्यूचे प्रमाण इतके जास्त होते की, एड्‌समुळे चोवीस वर्षांत जितकी माणसे बळी पडली, त्याहून जास्त माणसे फ्लूच्या चोवीस महिन्यांत मृत्युमुखी पडली.\nया स्पॅनिश फ्लूचा भारताला फारच मोठा फटका बसला होता. युरोपात लढलेल्या सैनिकांच्या माध्यमातून ही साथ भारतात पसरली होती, असे मानले जाते. मात्र तेव्हाच्या ब्रिटिश राज्यकर्त्यांनी आधीची शंभर वर्षे भारताच्या आरोग्यविषयक गरजांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्षच केलेले असल्याने या साथीला तोंड देण्यासाठी भारत अगदीच असमर्थ होता. मुंबई शहराला या साथीचा खूपच मोठा फटका तेव्हा बसला होता. मुंबईच्या प्रत्येक घरातील किमान एक व्यक्तीला या फ्लूची लागण झाली होती. या साथीमुळे भारतात सुमारे एक ते दोन कोटी लोक मृत्युमुखी पडले असा अंदाज वर्तवला जातो. म्हणजे देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी साधारणतः सहा टक्के जनता स्पॅनिश फ्लूमुळे मरण पावली. यामध्ये स्त्रियांचे प्रमाण खूपच जास्त होते. कौटुंबिक व सामाजिक कारणांमुळे स्त्रियांच्या पोषणविषयक गरजा तेव्हा (काही प्रमाणात आजही) दुर्लक्षितच राहत असत. त्यामुळे अपुऱ्या पोषणाअभावी स्त्रियांना या साथीचा खूपच जास्त फटका बसला.\nया साथीची लागण अगदी महात्मा गांधींना व त्यांच्या सहकाऱ्यांनाही झाली होती. मात्र ते यातून बचावले. प्रसिद्ध हिंदी कवी सूर्यकांत त्रिपाठी ऊर्फ ‘निराला’ यांच्या पत्नीसकट कुटुंबातील इतर अनेक जण या साथीला बळी पडले. त्यांनी असे लिहून ठेवले होते की देशभरात मृत्यूचे प्रमाण इतके जास्त होते की, मृत व्यक्तींना जाळण्यासाठी पुरेसे लाकूड उपलब्ध होत नव्हते. त्यामुळे उत्तर भारतात गंगेच्या प्रवाहात मोठ्या संख्येने प्रेते तरंगत असल्याचे दृश्य त्यांना दिसले होते. याच वर्षी पाऊसही अपुरा पडल्याने दुष्काळ आला होता. तसेच मोठे मनुष्यबळ पहिल्या महायुद्धासाठी आवश्यक ती सामग्री बनवण्यात व युरोपात लढण्यात अडकून पडले होते. त्यामुळे १९१८ मध्ये देशात पुरेसे अन्नधान्य तयारच होऊ शकले नाही आणि अपुऱ्या पोषणाअभावी मोठ्या प्रमाणावर जनता फ्लूची शिकार झाली. भारताला इतका मोठा तडाखा दिलेली ही शेवटची साथ होती.\nभारताची एकूण परिस्थिती इतकी गंभीर होती की, साथ ओसरल्यानंतर अगदी वसाहती शासनानेच नेमलेल्या चौकशी समितीनेसुद्धा सरकारवर खूपच ताशेरे ओढले होते. गगनाला भिडलेली महागाई, दुष्काळ, मोठ्या प्रमाणातील मनुष्यहानी आणि आकुंचित झालेली अर्थव्यवस्था या घटकांमुळे १९१८ चे वर्ष हे गेल्या १२० वर्षांच्या भारताच्या आर्थिक इतिहासातले सर्वाधिक वाईट होते. अगदी बंगालच्या भीषण दुष्काळाचा व महायुद्धांचाही इतका मोठा तडाखा भारतीय अर्थव्यवस्थेला बसला नाही. स्पॅनिश फ्लूच्या साथीमुळे भारतात ब्रिटिश सरकारविरोधी असंतो��� आणखी तीव्र होत गेला व पुढे त्याचीच परिणती १९२०-२१ च्या असहकार आंदोलनात झाली. अशा रीतीने स्पॅनिश फ्लूच्या साथीचा भारताच्या स्वातंत्र्यातही काहीसा वाटा आहे, असे म्हणता येईल.\nस्पॅनिश फ्लूची लाट १९१९ च्या उन्हाळ्यात ओसरायला सुरुवात झाली, असे सामान्यतः मानले जाते. त्याची नेमकी कारणे अजूनही पुरेशी स्पष्ट झालेली नाहीत. मात्र साथ ओसरली याचा अर्थ असा नव्हे की, तो विषाणू मानवी शरीरातून निघून गेला; उलट विषाणू शरीरात राहूनही त्याला तोंड देऊ शकतील अशा ‘anti-bodies’ शरीरात तयार झाल्याने मृत्यू झाले नाहीत, असे मानले जाते. स्पॅनिश फ्लूला कारणीभूत H1N1 विषाणूमुळे नव्वद वर्षांनी आणखी एका साथीच्या रोगाची लाट आली. त्याला आपण ‘स्वाईन फ्लू’ या नावाने ओळखतो. स्वाईन फ्लूची लाट आली तेव्हा अनेकांना असे वाटले की, स्पॅनिश फ्लू- प्रमाणेच आताही हाहाकार उडेल. भारतासकट काही देशांत ही लाट २००९ मध्ये पसरली होती. मात्र स्पॅनिश फ्लूसारखी हानी स्वाईन फ्लूच्या लाटेत झाली नाही. तरीही पुण्यासारख्या शहरात स्वाईन फ्लूमुळे भीतीचे वातावरण निर्माण झालेच होते.\nस्पॅनिश फ्लूमुळे झालेले मृत्यू आणि त्याच्या प्रसाराची गती पाहता, सध्याच्या कोरोना विषाणूमुळेही असेच काही होईल का- अशी शंका अनेकांच्या मनात येऊ शकते. अर्थात इथे हे लक्षात घ्यायला हवे की, स्पॅनिश फ्लूची साथ आली तेव्हाची परिस्थिती आणि आताची परिस्थिती यात खूपच फरक पडलेला आहे. स्पॅनिश फ्लूची साथ येऊन गेल्यानंतरही पुढील पंधरा वर्षे १९३३ पर्यंत ही साथ विषाणूमुळे आली, हे माहीत नव्हते. वैद्यकीय क्षेत्र तेव्हा बरेच मागे होते. उलट ही साथ जिवाणूमुळे आली, असेच अनेकांना वाटत होते. आता तसे नाहीये. गेल्या शंभर वर्षांत वैद्यकीय क्षेत्रात फारच वेगाने प्रगती झालेली आहे. स्पॅनिश फ्लूच्या काळात न्यूमोनियाला तोंड देऊ शकतील अशी ‘anti-biotic’ औषधे उपलब्ध नव्हती. तशी ‘anti-biotic’औषधे तयार व्हायला पेनिसिलिनच्या शोध लागला तेव्हापासून म्हणजे, १९२८ मध्ये सुरुवात झाली. तसेच विषाणूंचा सामना करू शकतील, अशी “anti-viral’ औषधे १९६३ पर्यंत उपलब्ध झाली नव्हती. मात्र आता ती आहेत.\nजागतिक स्तरावर आलेल्या अशा आरोग्य संकटाचा सामना करण्यासाठी व विविध देशांच्या कृती-कार्यक्रमांचे नीट संयोजन करण्यासाठी, एकत्रितपणे संकटाला तोंड देण्यासाठी व आवश्यक त्या ज्ञान��चा प्रसार करण्यासाठी तेव्हा जागतिक आरोग्य संघटना नव्हती. आता मात्र जागतिक आरोग्य संघटना कोरोनाचा सामना कसा करावा यासाठी जातीने प्रयत्नशील आहे. त्यासाठी आवश्यक ते उपाय कसे योजावेत, यासाठी ती विविध देशांना मार्गदर्शन करत असून शक्य त्या प्रमाणात मदतही करत आहे. १९१८-२० च्या स्पॅनिश फ्लूच्या तुलनेत आताचे कोरोनाचे संकट आणखी एका बाबतीत वेगळे आहे. आपले आजचे जग १९१८-२० पेक्षा खूपच जास्त जवळ आलेले आहे. त्यामुळेच कोरोनाचा प्रसारही खूपच वेगाने झाला सध्याच्या काळात कोरोनाच्या संकटामुळे लॉकडाऊन करावे लागल्याने आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत. यामुळे १९१८-२० च्या स्पॅनिश फ्लूच्या काळात झाले होते त्याच्या तुलनेत खूपच जास्त नुकसान होणार आहे. अनेक अर्थतज्ञांच्या मते, २००८ मध्ये आली होती त्यापेक्षा तीव्र अशी आर्थिक मंदी जागतिक स्तरावर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.\nस्पॅनिश फ्लूचा (व आताच्या कोरोनाचाही) सर्वांत मोठा धडा मात्र सरकारांच्या स्तरावर आहे. १९१८-२० मध्ये अनेक देशांच्या सरकारांनी तेव्हा अशी काही साथ आली, हेच मान्य करण्याचे नाकारले. त्यामुळे या स्पॅनिश फ्लूची नेमकी लक्षणे काय, त्याचे परिणाम काय आणि त्याचा सामना कसा करावा याची माहिती नागरिकांना पोहोचण्यासाठी अक्षम्य उशीर झाला. युद्ध चालू आहे व राष्ट्रीय सुरक्षा महत्वाची आहे, असे म्हणून सरकारांनी फ्लूच्या साथीविषयीची माहिती दाबून ठेवली. नागरिकांना जर वेळीच कळले असते की, असा काही फ्लू आलेला आहे व त्यासाठी काय स्वरूपाचे प्रतिबंधात्मक उपाय करायला हवेत, तर अनेक मृत्यू टाळता आले असते. त्यामुळे माहितीचा खुलेपणा व नागरिकांना खऱ्या परिस्थितीची कल्पना देणे ही साथीला तोंड देण्यासाठीची आवश्यक पूर्वअट मानायला हरकत नाही.\nस्पॅनिश फ्लूला रोखण्यासाठी आता केले आहेत तसेच प्रतिबंधात्मक उपाय तेव्हाही केले गेले होते : साथसोवळे, मास्कचा वापर, नियमितपणे हात धुणे, गर्दी टाळणे वगैरे. साथीच्या रोगांची लागण झालेल्या व्यक्तींना इतर धडधाकट समाजापासून दूर ठेवणे, हे फार प्राचीन काळापासून चालत आले आहे. स्पॅनिश फ्लूच्या साथीतला सर्वांत दुर्दैवी भाग असा होता की, गरोदर स्त्रियांना स्पॅनिश फ्लूपासून सर्वाधिक धोका होता आणि त्यांच्या मृत्यूचे प्रमाणही या साथीत बरेच जास्त होते.\nखरं तर स्पॅनिश फ्लू ही विसाव्या शतकातील सर्वांत भीषण साथ होती. मात्र दुर्दैवाने या साथीची फारशी आठवणही आता कोणाला नाही. पहिल्या महायुद्धापेक्षा जास्त लोक या साथीत मारले गेले. साऱ्या जगाला व्यापून राहिलेली अशी ही साथ होती. इथे हे लक्षात घ्यायला हवे की, गेल्या पाचशे वर्षांच्या मानवी इतिहासात फ्लूच्या पंधरा साथी आल्या आहेत. प्लेग व देवी यासारख्या रोगांच्या अनेक भीषण साथी येऊन गेल्या आहेत. वैद्यकीय उपचार फारसे प्रगत नसतानाही या सगळ्या जीवघेण्या साथींना तोंड देत मानवी जीवन चिवटपणे टिकून राहिले आहे. त्यामुळेच कोरोनाच्या या साथीनंतरही तसेच होईल यात शंका नाही.\nPrevious articleराम,सीता आणि रावण सध्या काय करताहेत\nNext articleभारतीय समाजाने १८९७ च्या प्लेगचा सामना कसा केला होता\nअविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.\nभालचंद्र नेमाडे : एक आरभाट रसायन\nशरद पवारांच्या मनात काय \nभालचंद्र नेमाडे : एक आरभाट रसायन\nशरद पवारांच्या मनात काय \nफाईव्ह-जी आणि पत्रकारितेतील बदलांची पंचसूत्री\nमाय सिस्टर्स अँड ब्रदर्स…\nकट्टर धर्मवाद्यांच्या मुस्काटात हाणणारे नामदेवराय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/coronavirus-lockdown-film-actress-sara-ali-khan-doing-hula-hoop/", "date_download": "2020-05-29T12:40:23Z", "digest": "sha1:KNK72I46JXOPRA7O7ZKB75YN2SHT2UQZ", "length": 14382, "nlines": 176, "source_domain": "policenama.com", "title": "Lockdown : लॉकडाऊनच्या दरम्यान सारा अली खान आनंदानं करतेय 'हुला-हूप' ! | coronavirus lockdown film actress sara ali khan doing hula hoop | policenama.com", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n‘कोरोना’च्या ‘संकट’ परिस्थितीत अधिकाऱ्यांची ग्रामपंचायतमध्ये…\nCoroanaVirus : औरंगाबादमध्ये ‘कोरोना’ रुग्णांच्या संख्येत विक्रमी वाढ,…\n राज्यातील 970 पोलिसांनी केली ‘कोरोना’वर मात,…\nLockdown : लॉकडाऊनच्या दरम्यान सारा अ��ी खान आनंदानं करतेय ‘हुला-हूप’ \nLockdown : लॉकडाऊनच्या दरम्यान सारा अली खान आनंदानं करतेय ‘हुला-हूप’ \nनवी दिल्ली, वृत्तसंस्था : 21 दिवसांच्या लॉकडाऊनमुळे बॉलिवूडमधील अनेक कलाकार सेल्फ आइसोलेशन मध्ये आहेत. अभिनेत्री सारा अली खानने एक थ्रो बॅक फोटो शेअर केला आहे. यामध्ये ती मजेदार शारीरिक व्यायाम करण्यात व्यस्त आहे आणि हुला-हूप करताना दिसत आहे. 24-वर्षीय या अभिनेत्रीने शनिवारी इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर करत लिहिले की ती सूर्य आणि आकाशाला मिस करत आहे आणि ‘हुला-हूप’ करण्याचा प्रयत्न करीत आहे.\nपोस्टमध्ये सारा हुला-हुप एन्जॉय करत आपली टोन्ड बॉडी दाखवताना दिसत आहे. या प्रसंगी तिने निळ्या रंगाची ट्रॅक पॅन्ट आणि व्हाईट क्रॉप योग टॉप परिधान केला आहे. ‘लव्ह आज कल’ अभिनेत्रीने पोस्ट बरोबरच एक काव्यात्मक कॅप्शन वापरुन आपल्या ‘हुला-हूप’ प्रेमाला दर्शवले.\nत्यात लिहिले आहे, ‘माहित नाही मी का सूर्य आणि आकाशाला मिस करत आहे. हुला-हूप एक प्रयत्न आहे. बस जितके जमेल तितकेच प्रयत्न करायचे आहेत. पण आता घरी रहा – हे प्रत्येकाचे मत आहे. #stayhome astaysafe’ यापूर्वी साराने देशातील कोरोना विषाणूचे संकट दूर करण्यासाठी पंतप्रधान-केअर आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री राहत निधीला मदत देण्याचे आश्वासन देखील दिले होते. तिने आपल्या इन्स्टाग्रामवर याची घोषणा केली आणि लिहिले की, ‘चांगली कामे करण्याची हीच वेळ आहे. गरजू लोकांना मदत करा. आपले योगदान संरक्षण करेल आणि लोकांचे पोट भरेल. मी तुम्हाला समर्थनाची विनंती करते.\nतिच्या हँडलवर पोस्ट केलेल्या आपल्या निवेदनात साराने असेही लिहिले आहे की, ‘या साथीच्या विरोधात होणारा प्रत्येक हातभार आणि एकता ही आपली एकमेव आशा आहे.’ अक्षय कुमार, शाहरुख खान, वरुण धवन, करीना कपूर, सैफ अली खान आणि करिश्मा कपूर यांच्यासह अनेक नामवंत व्यक्तींनीही कोरोनो विषाणूच्या उद्रेकाचा सामना करण्यासाठी देणगी देण्याचे वचन दिले आहे. सारा अली खानचा मागील चित्रपट अभिनेता कार्तिक आर्यनबरोबर होता आणि चित्रपटाचे नाव लव्ह आज कल असे होते.\nCoronavirus In India : 24 तासांत 472 नवीन प्रकरणांची नोंद, आतापर्यंत 3,374 संक्रमित तर 77 लोकांचा मृत्यू\nCoronavirus : वुहानमध्ये ‘कोरोना’ फोफावल्यानंतर चीनमधून अमेरिकेत गेले होते 4 लाखाहून अधिक लोक : US मीडिया\n‘बदलापूर’मध्ये न्यूड सीन्स दिल्यानंतर मिळाल्या होत्या अनेक ‘सेक्स…\n‘कोणसाबोत झोपले नाही, न्यूड झाले नाही म्हणून अनेक नोकऱ्या गमावल्या’ :…\nएकाच फ्रेममध्ये दिसले ‘रामायण’चे ‘राम-लक्ष्मण’ \n‘आशिकी’नंतर रातोरात स्टार झालेला राहुल रॉय लवकरच करणार सिनेमात…\nअ‍ॅक्ट्रेस अश्विनी भावेकडून मराठी नाटक समूहाला 20 लाखांची मदत, 4 महिन्यांसाठी 200…\nनवाजुद्दीन सिद्दीकीची पत्नी आलियानं मागितली ‘एवढया’ कोटींची पोटगी\n‘बदलापूर’मध्ये न्यूड सीन्स दिल्यानंतर मिळाल्या…\n‘कोणसाबोत झोपले नाही, न्यूड झाले नाही म्हणून अनेक…\nएकाच फ्रेममध्ये दिसले ‘रामायण’चे…\n‘आशिकी’नंतर रातोरात स्टार झालेला राहुल रॉय लवकरच…\nअ‍ॅक्ट्रेस अश्विनी भावेकडून मराठी नाटक समूहाला 20 लाखांची…\n‘लॉकडाऊन’मध्ये ‘या’ 4 गोष्टींना खूप…\n19 वर्षांपूर्वी KBC मध्ये 1 कोटी जिंकणारा मुलगा आता बनला IPS…\nभारताच्या विरोधातील PAK ची आणखी एक मोहिम अयशस्वी, मुस्लिम…\n‘खिलाडी’ अक्षयचा ‘लक्ष्मी बॉम्ब’…\n ‘फक्त शाळा-कॉलेज बंद ठेवा’,…\n‘बदलापूर’मध्ये न्यूड सीन्स दिल्यानंतर मिळाल्या…\nपुणे : ‘प्रेमसंबंध तोडून टाक नाही तर मुस्लीम धर्म…\nअहमदनगर : जुळयांना तिनं सुखरूपपणे दिला जन्म, काही तासात…\nचीनवर ‘बहिष्कार’ घाला अन् उद्योग भारतात…\n आरोग्य सेविकाचा गळा आवळून खून\n‘कोणसाबोत झोपले नाही, न्यूड झाले नाही म्हणून अनेक…\n‘नर्स-डॉक्टर’ जोडप्याचा हॉस्पीटलमध्येच पार पडला…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\n ‘फक्त शाळा-कॉलेज बंद ठेवा’, मोदी सरकारला…\nशहरात ‘कोरोना’ग्रस्तांचा आकडा का वाढला, पुण्याच्या…\n‘कोरोना वॉरियर्स’ला समर्पित ‘द लीजेंड ऑफ भगत…\nमुंबई एक महिन्याच्या ‘योध्या’नं ‘कोरोना’ला…\nछत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांचं वयाच्या 74 व्या वर्षी…\n29 मे राशिफळ : मकर\nCoronavirus : देशातील ‘या’ 13 शहरांमधील ‘कोरोना’नं वाढवली चिंता, जिथं संक्रमणाचे 70 % रूग्ण\n भीषण अपघातात 35 वर्षीय पोलिस कर्मचार्‍याचा जागीच मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/rajesh-tope-appeal-to-private-hospital/", "date_download": "2020-05-29T12:30:50Z", "digest": "sha1:Y4V7LNV3KCEBQUXLSPRJWIGDRNMILUSQ", "length": 12603, "nlines": 143, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "खासगी रूग्णालयांना आरोग्यमंत्री राजेश टोपेंची कळकळीची विनंती", "raw_content": "\nब्युटी पार्लर आणि सलूनबाबत सरकारने घेतला मोठा निर्णय\nउद्धव ठाकरेंचा राज्यपाल भगतसिंग कोश्यारींना दणका, उचललं ‘हे’ पाऊल\nखडसेंच्या हातातील ‘फडणवीस हटाओ’चा फलक खरा आहे का\nनेत्यानं बंगल्यावर नेऊन मारहाण केली; मनोरुग्ण-निराधार लोकांची सेवा करणाऱ्या अक्षय बोऱ्हाडेचा आरोप\nरजमान सणासाठी रस्ते भरणार आणि बाकीचे रस्त्यावर आलं की काठ्या असं कसं चालेल- राज ठाकरे\nमातोश्रीची पायरी का चढलो; शरद पवार यांनी सांगितलं कारण\nखासदार उदयनराजे भोसले अक्षय बोऱ्हाडेच्या पाठीशी; पोलिसांना केलं ‘हे’ आवाहन\nपुण्यातील पावसाचं रौद्ररुप दाखवणारे सहा व्हिडीओ\n‘या’ राज्यातील दोन जिल्ह्यांमध्ये 30 जूनपर्यंत वाढवलं लॉकडाऊन\n‘नथीचा नखरा’ सोशल मीडियात ट्रेंडिंग; नेमका काय आहे हा प्रकार\nखासगी रूग्णालयांना आरोग्यमंत्री राजेश टोपेंची कळकळीची विनंती\nमुंबई | राज्य सरकारच्या आदेशानुसार खासगी रूग्णालयांना ८० टक्के बेड राखीव ठेवावेच लागतील. तसंच त्यांनी या कोरोनाच्या संकटात नफ्या-तोट्याची गणिते बाजूला ठेवावीत, अशी विनंती आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले आहेत.\nउपचारांच्या खर्चासह खासगी रूग्णालयातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनातील तुटीची भरपाई सरकारने देण्याचा प्रश्नच येत नाही. कोरोना रुग्णांच्या उपचाराचा भार सरकारी रुग्णालयांवर आहे. अनेक खासगी रुग्णालये एकीकडे वैद्यकीय कर्मचाऱ्यांची कमतरता सांगतात आणि दुसरीकडे त्यांच्या वेतनातील तुटीची भरपाई मागतात, हा विरोधाभास असल्याचं टोपे म्हणाले.\nवाढती रुग्णसंख्या पाहता खासगी रुग्णालयांना सूट देणे योग्य नाही. या महासंकटात नफा-तोट्याची गणिते बाजूला ठेवून खासगी रुग्णालयांनी सेवावृत्तीने विनातक्रार सहभागी होणे आवश्यक आहे. पूर्ण विचारांती हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं.\nदरम्यान, अत्यावश्यक सेवा नियंत्रण कायद्यानुसार उपलब्ध खाटांसाठी कर्मचारी वर्ग रुग्णालयांनी पुरविणे बंधनकारक आहे, असं स्पष्ट मत त्यांनी मांडलं.\n“राज्य सरकारला विरोध केला तर आम्ही महाराष्ट्र द्रोही, मग केंद्राला विरोध करणारे देशद्रोही का\n‘विश्वासाची वर्षपूर्ती’ म्हणत अमोल कोल्हेंनी सादर केलं एका वर्षाचं रिपोर���टकार्ड\nपुण्यात कॅन्टोन्मेंट हद्दीत चार दिवसांचा कडक लॉकडाऊन; फक्त दूध आणि औषधं मिळणार\nआरबीआयचे गव्हर्नर सरकारला थेटपणे का सांगत नाहीत, की…- पी. चिदंबरम\n“राहुल गांधींचा व्हिडीओ म्हणजे निव्वळ नाटक, मजुरांच्या हाल अपेष्टांना काँग्रेसच जबाबदार”\nसचिन सावंत हे खोटं बोलण्याची फँक्टरी आहे- आशिष शेलार\nकोरोनाच्या परिस्थितीत ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसेवकाची मद्य पार्टी\n‘राज्याचा कारभार नागपुरातून चालवा’; ‘या’ काँग्रेस नेत्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी\nसामूहिक शक्तीच्या जोरावर कोरोनाला आपण निश्चितच हरवू- अजित पवार\n‘या’ तारखेपासून पुण्यातील प्रसिद्ध तुळशीबाग पुन्हा सुरु होणार\n…हा महाराष्ट्र द्रोह आहे आणि गद्दारांना महाराष्ट्र माफ करत नाही- जितेंद्र आव्हाड\n“…तर मग सगळ्यात अपयशी गुजरात आणि उ.प्रदेश राज्य, अन् त्यांची जबाबदारी मोदी आणि शहांची असेल”\nपुण्यात कॅन्टोन्मेंट हद्दीत चार दिवसांचा कडक लॉकडाऊन; फक्त दूध आणि औषधं मिळणार\nनेत्यानं बंगल्यावर नेऊन मारहाण केली; मनोरुग्ण-निराधार लोकांची सेवा करणाऱ्या अक्षय बोऱ्हाडेचा आरोप\nखासदार उदयनराजे भोसले अक्षय बोऱ्हाडेच्या पाठीशी; पोलिसांना केलं ‘हे’ आवाहन\nहोय शेरकर माझे मित्र, नाण्याची एकच बाजू ऐकण्यापेक्षा…- अमोल कोल्हे\nअक्षय बोऱ्हाडेच्या आरोपांवर काँग्रेस नेते सत्यशील शेरकर यांचं स्पष्टीकरण\n…तर हर हर महादेव होणारच; नितेश राणेंचा थेट इशारा\nखालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.\nसचिन सावंत हे खोटं बोलण्याची फँक्टरी आहे- आशिष शेलार\nकोरोनाच्या परिस्थितीत ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसेवकाची मद्य पार्टी\n‘राज्याचा कारभार नागपुरातून चालवा’; ‘या’ काँग्रेस नेत्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी\nसामूहिक शक्तीच्या जोरावर कोरोनाला आपण निश्चितच हरवू- अजित पवार\n‘या’ तारखेपासून पुण्यातील प्रसिद्ध तुळशीबाग पुन्हा सुरु होणार\nमी नरेंद्र मोदींशी बोललो, चीनप्रश्नी ते चांगल्या मूडमध्ये नाहीत- डोनाल्ड ट्रम्प\n…हा महाराष्ट्र द्रोह आहे आणि गद्दारांना महाराष्ट्र माफ करत नाही- जितेंद्र आव्हाड\n“कोरोनाच्या संकटात समाजकार्य करा, साहेबांच्या स्मृतीदिनी गडावर गर्दी नको”\nसंकटातही बळीराजाची दिलदारी; कोरोन�� लढ्यासाठी लावला मोठा हातभार\nराष्ट्रपती राजवटीची इच्छा नाही पण हे सरकार आपोआप कोसळेल- देवेंद्र फडणवीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/citizen-reporter/others/road-condition/articleshow/71812434.cms", "date_download": "2020-05-29T14:57:36Z", "digest": "sha1:NIKXUJSRPLKCJGRT42723VH3L4MCX4E3", "length": 3931, "nlines": 82, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nअंबरनाथ : अंबरनाथमध्ये ग्रीन सिटीकडे जाणारे रस्ते, एचपी गॅस गोदामाजवळील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. येथून दुचाकीस्वार जीव मुठीत घेऊन जातात. पाणी साचले असल्यास खड्ड्यांचा अंदाज येत नाही. प्रशासनाने हे रस्ते दुरुस्त करावेत.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nगटाराचे झाकण बसवलेमहत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nस्थलांतरितांसाठी धावली ठाण्याहून रेल्वे\nभारताचा विकासदर ५ टक्क्यांनी घसरणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/world-will-face-baby-boom-more-birth-predicted-early-next-year/", "date_download": "2020-05-29T12:54:35Z", "digest": "sha1:6XPOX4LTZGOROYU64ZNSW3ADHUTIN4BQ", "length": 15106, "nlines": 173, "source_domain": "policenama.com", "title": "Coronavirus Lockdown : 9 महिन्यानंतर 'रंग' दाखवणार 'लॉकडाऊन', मुलं जास्त जन्मणार ! | world will face baby boom more birth predicted early next year", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n‘आषाढी वारी यंदा पायी नाही’ वारकरी सांप्रदाय आणि उपमुख्यमंत्री अजित…\nभाजप नगरसेवकाचा हॉटेलमध्ये मृत्यू\n‘कोरोना’च्या ‘संकट’ परिस्थितीत अधिकाऱ्यांची ग्रामपंचायतमध्ये…\nCoronavirus Lockdown : 9 महिन्यानंतर ‘रंग’ दाखवणार ‘लॉकडाऊन’, मुलं जास्त जन्मणार \nCoronavirus Lockdown : 9 महिन्यानंतर ‘रंग’ दाखवणार ‘लॉकडाऊन’, मुलं जास्त जन्मणार \nपोलिसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसमुळे पुढच्या वर्षात सुरुवातीला मुलांचा जन्म होण्याचे प्रमाण जास्त दिसून येईल. म्हणजे यावेळी तरुण जोडपे लॉकडाऊन आहेत, त्यांच्यामुळे पूर्ण जगात मुलांचा जन्म होण्याचे प्रमाण जास्त दिसून येऊ शकते.\nहा खुलासा हार्ले थेरेपीचे क्लिनिकल डायरेक्टर डॉ. शेरी जॅकबसन यांनी केला आहे. डॉ. शेरी म्हणाले की, आम्ही केवळ ब्रिटनचा अभ्यास केला आहे कि पुढच्या वर्षी बेबी बूम येईल. पण हे त्या सर्व देशांसाठी लागू आहे, जे लॉकडाऊन आहेत.\nडॉ. शेरी जॅकबसन यांनी सांगितले की, यावेळी लोकं जास्त वेळ घरात घालवत असतील तर ते बोर होतील. अशात तरुण जोडप्यांकडून अपेक्षा केली जात आहे कि ते आपल्या पिढीला पुढे नेतील. यामुळे या वर्षाच्या शेवटी आणि पुढच्या वर्षीच्या सुरुवातीला बेबी बूमची शक्यता आहे. डॉ. शेरी म्हणाले की, लॉकडाऊनमुळे गर्भनिरोधक बनवणाऱ्या कंपन्या बंद आहेत. बाजारातील स्टॉक संपला आहे. अशात या बाबतीत वाटते कि बेबी बूम होईल, कारण जे जोडपे इतके दिवस घरात बंद आहेत ते याप्रकारे आपला तणाव कमी करतील.\nभारतातही हीच परिस्थिती आहे. काही लग्न झालेले आणि प्रेमी एकत्र असून ते लॉकडाऊन झाले आहेत. ते एकतर मेडिकल स्टोअर मध्ये काँडम खरेदी करत आहेत किंवा ऑनलाइन शॉपिंग साइट्सवरून मागवत आहेत. करणार तरी काय चित्रपटगृहे बंद, बाजार बंद, मॉल बंद कुठे जाऊही शकत नाहीत. समस्या अशी आहे की, आता मेडिकल स्टोअरमध्ये काँडमची कमी दिसत असून मागच्या काही दिवसात काँडमच्या विक्रीत २५ ते ५० टक्के वाढ झाली आहे. यात काँडमचे मोठे पॅकेट जास्त खरेदी केले जात आहेत.\nमेडिकल स्टोअर वाल्यांनुसार, पहिले छोटे पॅकेट विकले जात होते. पण लॉकडाऊनमुळे मोठे पॅकेट जास्त विकले जात आहेत. बहुधा नवीन वर्षात याची विक्री सर्वात जास्त होते, पण यावेळी लॉकडाऊनमुळे याची मागणी वाढली आहे. काही मेडिकल स्टोअरने काँडमचे स्टॉक ३० टक्के वाढवले आहेत. देशात लॉकडाऊन असूल्यामुळे लोकं घराबाहेर निघू शकत नाहीत. केवळ गरजेच्या वस्तूंसाठी लोकं घरातून बाहेर येत आहेत. यामुळे रेशन, भाजी, औषधे यासह इतर गरजेच्या वस्तू शामिल आहेत.\nलॉकडाऊनमध्ये लोकांकडे खूप वेळ असून नवीन लग्न झालेल्या जोडप्यांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. किंवा त्यांच्यासाठी फायदेशीर आहे जे कामामुळे एकमेकांना वेळ देऊ शकत नाहीत. किंवा शारीरिक संबंधांना प्राथमिकता देऊ शकत नव्हते. आता त्यांच्याजवळ पूर्ण वेळ आहे.\nCOVID 19 : क्रिकेटर मिताली राजनं डोनेट केले 10 लाख म्हणाली- ‘अवघड काळात एकत्र येऊयात’\n एकाच कुटुंबातील 13 जणांना ‘कोरोना’\n‘आषाढी वारी यंदा पायी नाही’ वारकरी सांप्रदाय आणि उपमुख्यमंत्री अजित…\n‘या’ राज्यात झाडाखाली सुरू झालं 20 वर्षापुर्वीचं सलून, PPE किट घालून…\n‘जिंदगी कैसी ये पहेली’ गाणं लिहिणारे प्रसिद्ध ‘गीतकार’ योगेश…\nअहमदनगर : जुळयांना तिनं सुखरूपपणे दिला जन्म, काही तासात ‘कोरोना’बाधित…\nचीनवर ‘बहिष्कार’ घाला अन् उद्योग भारतात ‘शिफ्ट’ करा,…\n‘नर्स-डॉक्टर’ जोडप्याचा हॉस्पीटलमध्येच पार पडला विवाह,…\n‘जिंदगी कैसी ये पहेली’ गाणं लिहिणारे प्रसिद्ध…\n‘बदलापूर’मध्ये न्यूड सीन्स दिल्यानंतर मिळाल्या…\n‘कोणसाबोत झोपले नाही, न्यूड झाले नाही म्हणून अनेक…\nएकाच फ्रेममध्ये दिसले ‘रामायण’चे…\n‘आशिकी’नंतर रातोरात स्टार झालेला राहुल रॉय लवकरच…\nराज्य सरकार प्रत्येकवेळी एक ‘अभासी’ आकडा फेकतं,…\nआळंदीत लग्न करायचे असेल तर ‘ही’ अट करा पूर्ण\nछत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांचं वयाच्या 74 व्या…\n‘पॅकेज’ संदर्भात अजित पवारांचं सूचक विधान,…\n‘आषाढी वारी यंदा पायी नाही’ \n‘या’ राज्यात झाडाखाली सुरू झालं 20 वर्षापुर्वीचं…\n‘जिंदगी कैसी ये पहेली’ गाणं लिहिणारे प्रसिद्ध…\nभाजप नगरसेवकाचा हॉटेलमध्ये मृत्यू\n ‘फक्त शाळा-कॉलेज बंद ठेवा’,…\n‘बदलापूर’मध्ये न्यूड सीन्स दिल्यानंतर मिळाल्या…\nपुणे : ‘प्रेमसंबंध तोडून टाक नाही तर मुस्लीम धर्म…\nअहमदनगर : जुळयांना तिनं सुखरूपपणे दिला जन्म, काही तासात…\nचीनवर ‘बहिष्कार’ घाला अन् उद्योग भारतात…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\n‘आषाढी वारी यंदा पायी नाही’ वारकरी सांप्रदाय आणि उपमुख्यमंत्री…\nअबु आझमी यांच्याशी वादानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक शालिनी शर्मा यांची…\n‘खिलाडी’ अक्षयचा ‘लक्ष्मी बॉम्ब’ डिजिटली रिलीज…\nउध्दव ठाकरेंचा विरोधकांवर निशाणा, म्हणाले – ‘मुख्यमंत्री…\n‘लॉकडाऊन’मध्ये महिलेनं लढवली ‘शक्कल’ अन् बनली…\nकर्नाटक सरकारचा मोठा निर्णय महाराष्ट्रासह ‘या’ 5 राज्यांतून येणार्‍या प्रवाशांना ‘नो-एन्ट्री’\n‘कोरोना’च्या पार्श्वभुमीवर पीएमपीच्या पासला मुदतवाढ देण्याची हजारो प्रवाशांची मागणी\nइंदापूरात 11 वर्षाच्या चिमुरडीची ‘कोरोना’वर मात, फुलांच्या वर्षावाने स्वागत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://ramprahar.com/12188/", "date_download": "2020-05-29T12:25:41Z", "digest": "sha1:OPQA3DXUZG7NGUV6562SSGL2EMDAJOTA", "length": 11498, "nlines": 122, "source_domain": "ramprahar.com", "title": "आठ लाख तिकिटांसाठी तीन कोटी अर्ज - RamPrahar - The Panvel Daily Paper", "raw_content": "\nमुंबई – नवी मुंबई\nपोलादपूरमध्ये अर्धा-पाऊण किलोचे पेरू\nरायगडात नवीन 87 विंधण विहिरी\nधूळ वाफेच्या पेरणीला सुरुवात\nमुरूडमध्ये पर्स चोरांना अटक\nकर्जतमधील पुलांची कामे प्रगतिपथावर\nआमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्या हस्ते गोरगरिबांना भाजपतर्फे अन्नदान\nरायगडात 56 रुग्ण वाढले; दोघांचा मृत्यू\nलोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर\nHome / महत्वाच्या बातम्या / क्रीडा / आठ लाख तिकिटांसाठी तीन कोटी अर्ज\nआठ लाख तिकिटांसाठी तीन कोटी अर्ज\nक्रिकेटचा महासंग्राम अर्थात वन डे वर्ल्ड कप… इंग्लंड आणि वेल्स येथे 30 मे पासून या महत्त्वाच्या स्पर्धेला सुरुवात होत आहे. जसजशी ही तारीख जवळ येत चालली आहे, तसतशी क्रिकेट चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढत चालली आहे. सर्वांच्या मनात एकच प्रश्न 2019 चा वर्ल्ड कप उंचावणार कोण इंग्लंड पाचव्यांदा वर्ल्ड कप स्पर्धेचे यजमानपद भूषवत आहे. यापूर्वी त्यांनी 1975, 1979, 1983 आणि 1999 मध्ये वर्ल्ड कप स्पर्धा आयोजन केले होते. पण, यंदाचा इंग्लंड संघाचा फॉर्म पाहता हा वर्ल्ड कप तेच जिंकणार असा दावा केला जात आहे. त्यापाठोपाठ विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणार्‍या भारतीय संघाचा क्रमांक येतो. त्यामुळेच या दोन संघांच्या सामन्यांच्या तिकिटांना सर्वाधिक मागणी आहे आणि त्यांच्या तिकिटांची किंमतही अन्य संघांच्या तुलनेत\n30 मे ते 14 जुलै या कालावधीत 48 सामने होणार आहेत. या सामन्यांच्या 8 लाख तिकिटांसाठी 148 देशांतून जवळपास 3 कोटी अर्ज आले आहेत. हे तिकीट मिळवण्यासाठी चाहत्यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागणार आहे. या तिकिटांचा काळाबाजार होऊ नये याकरिता आयोजन करडी नजर ठेवून आहेत. भारत आणि इंग्लंडच्या चाहत्यांना तिकिटांसाठी जास्तीचे पैसे मोजावे लागत आहेत. या स्पर्धेतील सर्वात स्वस्त तिकीट हे 40 डॉलर म्हणजेच 3500 रुपयांचे आहे, परंतु ही किंमत केवळ इंग्लंड विरुद्ध बांगलादेश आणि अफगाणिस्तान विरुद्ध भारत या सामन्यासाठी आहे. महत्त्वाच्या सामन्यांसाठी चाहत्यांना 5000 ते 6200 रुपये मोजावे लागत आहेत. सर्वाधिक तिकिटांची किंमत ही 9000 पर्यंत आहे. आयसीसीने जवळपास 80 हजार तिकिटांची किंमत 1800 किंवा त्यापेक्षा कमी आणि 2 लाख तिकिटांची किंमत 4500 किंवा त्यापेक्षा कमी ठेवली आहे.\n-वर्ल्ड कपचे थिमसाँग झाले लाँच लंडन : इंग्लंडमध्ये होणार्‍या आगामी विश्वचषक स्पर्धेसाठी आयसीसीकडून ‘स्टॅन्ड बाय’ हे अधिकृत गाणं रिलीज करण्यात आलं आहे. ब्रिटनची गायिका लोरिन आणि रुडिमेंटल या बॅन्डने या गाण्याची निर्मिती केली आहे. हे गाणं इंग्लंडच्या सांस्कृतिक विविधतेचं दर्शन घडवतं. 30 मेपासून इंग्लंड आणि वेल्समध्ये विश्वचषकांच्या सामन्यांना सुरुवात होणार आहे. या वेळी मैदानावर आणि विश्वचषकाशी निगडित कार्यक्रमांमध्ये हे गाणं वाजवण्यात येणार आहे. आयसीसी क्रिकेट विश्वचषकाचं काऊण्टडाऊन सुरू झाल्यामुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. 30 मे पासून सामन्यांना सुरुवात होणार असून 5 जून रोजी भारताचा पहिला सामना होणार आहे. पहिल्या सामन्यात भारताला दक्षिण आफ्रिकेचे आव्हान असणार आहे.\nPrevious गारंबी जंगलात मोठी वारुळे\nNext विधात्या… तू इतका कठोर का झालास\nपोलादपूरमध्ये अर्धा-पाऊण किलोचे पेरू\nरायगडात नवीन 87 विंधण विहिरी\nधूळ वाफेच्या पेरणीला सुरुवात\nमुरूडमध्ये पर्स चोरांना अटक\nमुरूड : प्रतिनिधी – मोबाइल असलेली पर्स चोरल्याप्रकरणी दोन जणांना मुरूड पोलिसांनी अटक केली असून, …\nपोलादपूरमध्ये अर्धा-पाऊण किलोचे पेरू\nरायगडात नवीन 87 विंधण विहिरी\nधूळ वाफेच्या पेरणीला सुरुवात\nमुरूडमध्ये पर्स चोरांना अटक\nकर्जतमधील पुलांची कामे प्रगतिपथावर\nरायगड सुरक्षा मंडळात एक हजार सुरक्षा रक्षकांची होणार भरती\nकर्जतमध्ये राष्ट्रवादीच्या संवाद सभेचा फज्जा\nतटकरेंवर भरवसा नाही, नाईलाज म्हणून पाठिंबा\nरामशेठ ठाकूर राष्ट्रवादीत जाणार असल्याचे वृत्त निराधार आणि खोडसाळच\nकार वाहून जाताना वाचली; चार जण बचावले\nकोप्रोलीतील पाच दुकाने चोरट्यांनी फोडली\nशिरवली ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा फडकणार\nडॉक्टर्स असोसिएशनतर्फे जाहीर व्याख्यान\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनतेने यापुढेही प्रशासनाला सहकार्य करावे\nपोलादपूरमध्ये अर्धा-पाऊण किलोचे पेरू\nरायगडात नवीन 87 विंधण विहिरी\nधूळ वाफेच्या पेरणीला सुरुवात\nमुरूडमध्ये पर्स चोरांना अटक\nकर्जतमधील पुलांची कामे प्रगतिपथावर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=9955", "date_download": "2020-05-29T12:57:59Z", "digest": "sha1:QE7SK7H6SSJTKB44IPFSN6TQ35M76PH4", "length": 10055, "nlines": 77, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nVNX मराठी न्यूज चॅनल\nगृह विलगीकरण म्हणजे काय \nशिर्डीच्या साई समाधी मंदिराच्या देणगीत वाढ : २८७ कोटींहून अधिक रकमेचे दान\nकाँग्रेस उमेदवार डॉ चंदा कोडवते यांच्याकडे आढळलेली रक्कम निवडणुकीच्या भरारी पथकाने केली जप्त\nकोरची तालुक्यात दोन तर चामोर्शी तालुक्यात एका विद्यार्थ्याचा मृत्यू\nतुकाराम मुंढे यांची नागपूर महापालिकामध्ये बदली : भाजपची डोकेदुखी वाढणार\nसुपर स्पेशालिटीत डॉक्टरांनी सीटी स्कॅनचा सीडीसाठी अडवला रुग्णाचा उपचार\nपत्रकारावर रेती माफियाने केला हल्ला : व्याहाड बुज येथील घटना\nकोल्हापूर, सांगलीसारखा महापूर भामरागडमध्येही आला पण...\nचिखल तुडवीत शाळा गाठतात चेतापल्ली येथील विद्यार्थी\nमध्यरात्री एकच्या सुमारास उदयन राजे भोसले यांचा खासदार पदाचा राजीनामा, आज भाजप प्रवेश\nमोबाईल चोरटे जेरबंद, २३ महागडे मोबाईल जप्त\nदेसाईगंज येथे परिचारिकेवर बलात्कार करून हत्या करण्याचा प्रयत्न\nनिनावी कॉलमुळे दिल्लीच्या इंदिरा गांधी विमानतळावर खळबळ, चौकशीनंतर उघडकीस आला अजब प्रकार\n४ ऑक्टोबरपर्यंत नव्याने झाली ४ लाख ९० हजार ५० मतदारांची नोंदणी\nगाडगे महाराज वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले थोर समाजसुधारक स्मृतिदिन - २० डिंसेंबर १९५६\nराज्यसभेत जम्मू-काश्मीर पुनर्रचना विधेयक मंजूर\nभारतीय रेल्वेने तयार केले हायस्पीड इंजिन, १८० किमी वेगाने धावणार रेल्वे\nवडिलास ठार मारणाऱ्या मुलास आजीवन कारावास व ३ हजार रुपये दंडाची शिक्षा\nक्रिमिलेअरची उत्पन्न मर्यादा ११ लाख रुपये होणार\nअबुजमाड जंगल परिसरात पोलीस-नक्षल चकमक\nजावईचा सासरा, सासू व पत्नीवर चाकूहल्ला\nबुलढाण्यात कारमध्ये गुदमरुन दोन बालकांचा मृत्यू, एक मुलगी अत्यवस्थ\nश्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा : मा. आमदार राजे अम्ब्रीशराव महाराज आत्राम\nमार्च महिन्यातल्या दुसऱ्या टप्प्यातल्या पगारासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना बघावी लागेल वाट\nनांदेडमधून पंजाबमध्ये गेलेले तब्बल ७९५ जण निघाले कोरोना पॉझिटिव्ह\nबकरी ईदच्या समस्त जनतेला हार्दिक शुभेच्छा : आमदार मा. राजे अम्ब्रीशराव महाराज आत्राम\nकेंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदवार्ता ; निवृत्तीचे व��� साठ वर्षेच राहणार\nलाहेरी उपपोलिस स्टेशनच्या हद्दीतील जंगल परिसरात पोलिस -नक्षल चकमक\nपुण्यात २७ वर्षीय तरुणासह चौघांचा कोरोनाने मृत्यू : मृतांचा आकडा ३८ वर\nभारताची बॉक्सिंगपटू मेरी कोमची जागतिक बॉक्सिंग स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक\nमहाराष्ट्र राज्य मंत्रीमंडळातले ६ दिग्गज मंत्री पिछाडीवर\nकोरची येथील शेतकऱ्याचे धान पुंजने जळून लाखोंचे नुकसान\nकोरोना बाधित जिल्ह्यांना आपत्तीसाठी ४५ कोटींचा निधी\nराज्यातील कोरोना रुग्णांची संख्या ४८ वर : नगरमध्ये आढळला आणखी एक पॉझिटिव्ह रुग्ण\nशरीरसंबंधास नकार दिल्याने नागपुरात सीआरपीएफ जवानाचा पत्नीवर हल्ला\nनिर्भयाच्या दोषींना उद्याच फाशी होणार : न्यायालयाने सर्व याचिका फेटाळल्या\nगडचिरोली जिल्ह्यात २०० गावांमध्ये ‘एक गाव - एक गणपती’\nमोहाची दारू लाँच करण्याचा सरकारचा निर्णय : महिन्याभरात विक्री सुरू केली जाण्याची शक्यता\nभामरागडला पुराने चहुबाजूंनी वेढले, दुकाने, घरे पाण्यात\nमाॅलमधून चेक चोरून १० लाख रूपये किमतीचे सोने खरेदी करणाऱ्या आरोपींना अटक\nप्रचारासाठी उरले दोन दिवस, जाहीर सभा, रोड शो आणि भाषणांचा धडाका\n३६ जिल्ह्यातील ४९७ सिनेमागृहात 'ऊरी' सिनेमा मोफत दाखविणार\nखबरदारीसाठी व्यायामशाळा, चित्रपटगृहे, नाट्यगृहे, जलतरण तलाव बंद करण्याचा निर्णय : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nचंद्रपूर जिल्ह्यात आढळले आणखी ४ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण, कोरोना रुग्णांचा आकडा आता पोहचला १९ वर\nसागवान तस्करीवर आळा घालण्यासाठी महाराष्ट्र, तेलंगाणा व छत्तीसगड राज्याच्या वनविभागाने कसली कंबर\nनागपुरातील कस्तुरचंद पार्कमध्ये सापडल्या २०० वर्षे जुन्या तोफा\nडॉ.प्रकाश आमटेंना बिल गेट्स यांच्या हस्ते 'लाईफटाईम अचिव्हमेंट' पुरस्कार\nसमस्त जनतेला महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा \nमुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी पर्यावरण पूरक गणेश विसर्जन\nस्वीप अंतर्गत गडचिरोली येथे रॅली व पथनाट्यातून मतदार जनजागृती\nसरन्यायाधीशांचं कार्यालयही माहितीच्या अधिकारांतर्गत येणार ; कोर्टाने दिला ऐतिहासिक निर्णय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=54&Itemid=241&limitstart=3", "date_download": "2020-05-29T14:23:51Z", "digest": "sha1:GLT4JHQWYSUYB6DPZ3KCD6DDAIYHR4OE", "length": 5200, "nlines": 39, "source_domain": "saneguruji.net", "title": "ना स���सर ना माहेर", "raw_content": "शुक्रवार, मे 29, 2020\nना सासर ना माहेर\n‘विठू, पांडवांना वनवास भोगावा लागला. त्यांनी का पाप केले होते सुख येवो वा दु:ख येवो, जे आपल्याला सत्य वाटते, न्याय्य वाटते, ते करीत राहावे. शेवटी मनाचे समाधान हेच खरे फळ.’\n‘सरोजाला थोडे दूध पाजा. मी देतो आणून.’ विठूने कोठून तरी दूध आणले. प्रेमाने ते मुलीला दिले. सरोजा तेथे झोपली. प्रेमा नदीवर स्नान करायला गेली. तिला राहून राहून आईची आठवण येत होती. बाबांची येत होती. तिच्या डोळ्यांतून गंगायमुना वाहात होत्या. माझ्यामुळे बाबांना वनवास. देऊ का मी जीव तो तिकडे सोनडोह आहे. घेऊ का त्यात उडी तो तिकडे सोनडोह आहे. घेऊ का त्यात उडी परंतु माझी सरोजा आहे. तिला कोण परंतु माझी सरोजा आहे. तिला कोण प्रेमा पाण्यातून बाहेर आली. पुन्हा विठूकडे आली. ती आज विठूकडेच जेवली. भागीने भातभाजी केली होती.\n‘विठू मला दहा रुपये गोळा करून द्या. मी कोठे तरी मुंबई-मद्रासकडे जाते. मी शिकेन, मुलीला वाढवीन. पुढे तुझे रुपये परत करीन,. तुझ्याजवळ मागायला संकोच वाटतो. तुम्ही गरीब; परंतु तुम्हीच आता मला आधार.’\n‘येश्याची काल पलटणीतून मनीऑर्डर आली आहे. पैसे तसेच आहेत. ते घ्या तुम्ही. आमचे होईल कसे तरी. तुम्ही शिका. सुखी व्हा.\nप्रेमा दहा रुपये घेऊन निघाली. बरोबर सरोजा होती. कोठे जाणार आता ती सारे शून्य होते. कोठे शहरात ओळख ना देख. तिची एक आत्या आफ्रिकेत होती; परंतु किती तरी वर्षांत तिचा पत्ता नव्हता. कोठे जाणार सारे शून्य होते. कोठे शहरात ओळख ना देख. तिची एक आत्या आफ्रिकेत होती; परंतु किती तरी वर्षांत तिचा पत्ता नव्हता. कोठे जाणार ती दमली. वाटेत एका झाडाखाली बसली. माडीवर सरोजा होती. सरोजा एकदम रडू लागली. ती तिला उगी करीत होती; परंतु सरोजाचे रडे थांबेना. एक वाटसरू खोकत जात होता. त्याने खिशातून खडीसाखरेचा एक खडा काढून दिला. सरोजा उगी राहिली. वाटसरू निघून गेला. तो का देव होता\nप्रेमा आशेने उठली. आता तिला माहेर नव्हते, सासर नव्हते. सासरी जाण्याची सोय नव्हती. ती तशी रिकाम्या हाताने गेली असती, तर श्रीधरने मारहाण करून पुन्हा तिला हाकलले असते. नको आता सासर. नको. नरकयातना भोगल्या तेवढ्या पुरेत असा विचार करीत ती जात होती.\nना सासर ना माहेर\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/international/international-news/howdymodi-in-america-modi-trump-mega-rally-live-updates/articleshow/71246275.cms", "date_download": "2020-05-29T14:25:15Z", "digest": "sha1:JTWG7AP7BTNHBYS2F7CME5LL4JAUPBX5", "length": 21212, "nlines": 156, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n#HowdyModi: भारत-अमेरिका संबंधांची नवी सुरुवात-PM मोदी\nभारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ७ दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर पोहोचले आहेत. अमेरिकेतील ह्युस्टनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे दोन्ही नेते 'हाउडी मोदी' या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाची जोरदार तयारी करण्यात आली असून ठिकठिकाणी पोस्टर लावण्यात आले आहेत. या कार्यक्रमात ५० हजारांहून अधिक भारतीय समुदायाची लोक सहभागी होणार असून मोदी आणि ट्रम्प हे दोन नेते यावेळी संबोधित करणार आहेत.\nह्युस्टनः भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ७ दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर पोहोचले आहेत. अमेरिकेतील ह्युस्टनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे दोन्ही नेते 'हाउडी मोदी' या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाची जोरदार तयारी करण्यात आली असून ठिकठिकाणी पोस्टर लावण्यात आले आहेत. या कार्यक्रमात ५० हजारांहून अधिक भारतीय समुदायाची लोक सहभागी होणार असून मोदी आणि ट्रम्प हे दोन नेते यावेळी संबोधित करणार आहेत.\nजाणून घ्या 'हाउडी मोदी' कार्यक्रमाचे प्रत्येक अपडेट...\n>> भारत-अमेरिकेतील संबंध दोन्ही देशांचे स्वप्न पूर्ण करेल: पंतप्रधान मोदी\n>> परदेशात काम करणाऱ्या नागरिकांसाठी सरकारकडून मदत: पंतप्रधान मोदी\n>> तुम्ही मायभूमीपासून दूर आहात. मात्र, सरकार तुमच्यापासून दूर नाही: पंतप्रधान मोदी\n>> कॉर्पोरेट करात केलेल्या कपातीमुळे अर्थव्यवस्था बळकट होईल: पंतप्रधान मोदी\n>> कोळसा, ऊर्जा क्षेत्र थेट परदेशी गुंतवणुकीसाठी १०० टक्के खुले होणार: पंतप्रधान मोदी\n>> भारताचा सरासरी विकास दर ७ टक्के आहे: पंतप्रधान मोदी\n>> भारत आता पाच ट्रिलीयन अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करत आहेत: पंतप्रधान मोदी\n>> भारत आज आव्हानांपासून पळत नाही तर त्याच्याशी दोन हात करत आहे: पंतप्रधान मोदी\n>> वो जो मुशकिलो का अंबार है, वही तो मेरे ह���सलोंकी मिनार है: पंतप्रधान मोदी\n>> भारतात खूप काही बदललं, खूप काही बदलण्यासाठी प्रयत्न सुरू असून त्याची जिद्द आहे: पंतप्रधान मोदी\n>> दहशहतवादविरोधातील लढाईत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मजबूतीने सहभागी: पंतप्रधान मोदी\n>> दहशतवादाविरोधात निर्णयाक लढाई लढवण्याची वेळ आली आहे: पंतप्रधान मोदी\n>> जे स्वत: देश सांभाळू शकत नाहीत, ते भारताच्या प्रगतीवर, उचललेल्या पावलांवर जळतात; पंतप्रधान मोदींची पाकिस्तान न नाव घेता टीका\n>> अनेक जुने कायदे रद्द केले, व्यवसाय-उद्योगपूरक वातावरण तयार करण्याचे प्रयत्न केले: पंतप्रधान मोदी\n>> भारताने 'एक देश, एक कर' संकल्पना प्रत्यक्षात आणली: पंतप्रधान मोदी\n>> महात्मा गांधींच्या जयंतीदिनी भारत उघड्यावरील शौचापासून मुक्त होणार: पंतप्रधान मोदी\n>> भारतात आता २४ तासांत नव्या कंपनीची नोंदणी होते : पंतप्रधान मोदी\n>> जगातील सर्वात स्वस्त डेटा भारतात उपलब्ध आहे: पंतप्रधान मोदी\n>> डेटा इज ऑइल नव्हे तर डेटा इज गोल्ड: पंतप्रधान मोदी\n>> पाच वर्षात आता जवळपास १०० टक्के कुटुंब बँकिंग व्यवस्थेशी जोडले गेलेत: पंतप्रधान मोदी\n>> पाच वर्षात ग्रामीण भागात २ लाख किमी रस्त्यांची निर्मिती: पंतप्रधान मोदी\n>> १५ कोटी लोकांना आम्ही गॅस जोडणी दिली: पंतप्रधान मोदी\n>> देश बदलत आहे. मात्र काहींचे विचार अजूनही बदलत नाही: पंतप्रधान मोदी\n>> नवीन भारताच्या निर्मितीसाठी आमची स्पर्धा आमच्यासोबतच: पंतप्रधान मोदी\n>> संकल्पातून सिद्धी हे नवे घोषवाक्य आहे. तर, संकल्प आहे नवीन भारताचा: पंतप्रधान मोदी\n>> विकास हा भारतातील सर्वाधिक चर्चित शब्द: पंतप्रधान मोदी\n>> २०१९ च्या निवडणुकीत आणखी एक विक्रम झाला. पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केलेले सरकार पुन्हा अधिक बहुमताने निवडून आली: पंतप्रधान मोदी\n>> २०१९च्या निवडणुकीत सर्वाधिक महिला निवडून आल्या: पंतप्रधान मोदी\n>> आपल्या देशात फक्त भाषाच नव्हे तर, सण-पंरपरा, ऋतु, रितीरिवाज आहेत. विविधेत एकता हाच लोकशाहीचा आधार, शक्ती आणि प्रेरणा: पंतप्रधान मोदी\n>> भारतात सर्व काही ठिक आहे; पंतप्रधान मोदींनी विविध भारतीय भाषांमधून उपस्थितांना केले आश्वास्त\n>> कार्यक्रमाचे नाव 'हाउडी मोदी' असं नाव आहे. पण १३० कोटी भारतीयांशिवाय मोदी काहीच नाही: पंतप्रधान मोदी\n>> हजारो लोकांना जागेअभावी या कार्यक्रमात सहभागी होता आले नाही: पंतप्रधान मोदी\n>> ह्युस्टनमधील या कार्यक्रमांच्या आयोजकांचे आभार: पंतप्रधान मोदी\n>> भारतासोबत मिळून इस्लामिक दहशतवादाविरुद्ध लढाई करूः डोनाल्ड ट्रम्प.\n>> सीमा सुरक्षा दोन्ही देशांसाठी गरजेचीः ट्रम्प.\n>> बास्केट बॉल स्पर्धा (एनबीए) च्या सामन्याला मोदी मला मुंबईला बोलावतील काः डोनाल्ड ट्रम्प.\n>> भारतीय संरक्षण क्षेत्रात अमेरिका मदत करणारः डोनाल्ड ट्रम्प.\n>>मोदींच्या कार्यकाळात भारत मजबूत दिसत आहेः डोनाल्ड ट्रम्प.\n>> भारत-अमेरिकेचे संबंध अधिक दृढः डोनाल्ड ट्रम्प.\n>> माझ्या कार्यकाळात अमेरिकेत ६० लाख रोजगार निर्मितीः ट्रम्प.\n>> लोकसभा निवडणुकीतील विजयाबद्दल नरेंद्र मोदी यांचं अभिनंदनः ट्रम्प.\n>> भारतीय अमेरिकेत असणे हे आमच्यासाठी भाग्याचेः डोनाल्ड ट्रम्प.\n>>मोदींचे भाषण संपले. डोनाल्ड ट्रम सध्या संबोधित करताहेत.\n>>भारताचा खरा मित्र व्हाईट हाऊसमध्येः नरेंद्र मोदी.\n>>अब्जावधी लोक डोनाल्ड ट्रम्प यांचा एक-एक शब्द फॉलो करतातः मोदी.\n>> अब की बार ट्रम्प सरकारः पंतप्रधान मोदी.\n>> पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाला सुरूवात\n>> हाउडी मोदी: अमेरिका आणि भारत या दोन्ही देशाचे राष्ट्रगीत\n>> पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मंचावर सोबत\n>> अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कार्यक्रमस्थळी दाखल.\n>> हाउडी मोदी कार्यक्रमात 'वैष्णव जन' हे भजन गावून महात्मा गांधींना श्रद्धांजली देण्यात आली.\n>> शानदार स्वागत करण्यात आल्याने पीएमओकडून ह्युस्टनचे आभार.\n>>पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 'की ऑफ ह्युस्टन' देऊन सन्मानित करण्यात आले.\n>>पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात ५० हजार भारतीयांना संबोधित करणार.\n>>एनआरजी स्टेडियममध्ये मोदी-मोदी-मोदींच्या घोषणा.\n>>पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगमनाने भारतीयांचा आनंद द्विगुणीत.\n>> पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं व्यासपीठावर जोरदार स्वागत.\n>>'हाउडी मोदी' कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी एनआरजी स्टेडियममध्ये पोहोचले.\n>> ह्यूस्टनमधील एनआरजी स्टेडियममध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरूवात.\n>> नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी भारतीय नागरिक उत्सूक.\n>> ह्युस्टनच्या एनआरजी स्टेडियममध्ये टेक्सासचे खासदार जॉन कॉर्निन पोहोचले.\n>>ह्युस्टनच्य��� एमआजी स्टेडियममध्ये भारतीय लोकांची गर्दी होण्यास सुरुवात. थोड्याच वेळात 'हाउडी मोदी' कार्यक्रमाला होणार सुरुवात.\n>>'हाउडी मोदी' कार्यक्रमाला पाठिंबा म्हणून भारतातील अनेक मंत्र्यांनी आपल्या ट्विटर अकाउंटची प्रोफाईल फोटो बदलली.\n>> अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प विमानाने ह्युस्टनसाठी रवाना.\n>> 'हाउडी मोदी' कार्यक्रमात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सहभागी होणार.\n>> ह्युस्टनमधील हाउडी मोदी कार्यक्रमासाठी एनआरसी स्टेडियमच्या बाहेर भारतीय समुदायाची लोक पोहोचण्यास सुरूवात.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\n'करोना तर फक्त झलक; आणखीही घातक विषाणू अस्तित्वात'...\nभारतीय सीमेवर कुरापती कशामुळे अखेर चीनने मौन सोडलं...\nअमेरिकेचा चीनवर मोठा वार; दूरगामी परिणाम भोगावे लागणार...\n 'या' देशातील रुग्णालयात उरलाय फक्त एकच करोनाबाधि...\nयुद्धाच्या तयारीला लागा, चिनी सैन्याला जिनपिंग यांचे आद...\n ह्यूस्टनमधील व्हिडिओ व्हायरलमहत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nस्थलांतरितांसाठी धावली ठाण्याहून रेल्वे\nकरोनामुळे अर्थव्यवस्थेचे मुख्य चाक चिखलात; मंदीने दरवाजा ठोठावला\nप्रसिद्ध गीतकार योगेश गौर यांचं वयाच्या ७७ व्या वर्षी निधन\n करोनाचे संकट नष्ट करण्यासाठी मंदिरात दिला नरबळी\nविद्या बालननं केली 'नटखट' या शॉर्ट फिल्मची निर्मिती\nडोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटला ट्विटरचा पुन्हा आक्षेप\nचार वर्षात तयार झाला 'हा' चित्रपट; ५ जूनला होणार प्रदर्शित\nया १३ शहरांनी संपूर्ण देशाची चिंता वाढवली\nनेपाळचे पंतप्रधान स्वतःच्याच देशात तोंडघशी; नव्या नकाशाला मंजुरी नाही\nविशेष ट्रेन बंद करणार नाही, यूपी सरकारचा यू-टर्न", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://ramprahar.com/14376/", "date_download": "2020-05-29T13:38:53Z", "digest": "sha1:IKSSPIKNWKXPNU3MTKHSWCUAX2JSP7JB", "length": 7732, "nlines": 118, "source_domain": "ramprahar.com", "title": "जुहू, मरीन ड्राइव्ह बीचवर दोघे बुडाले - RamPrahar - The Panvel Daily Paper", "raw_content": "\nमुंबई – नवी मुंबई\nपोलादपूरमध्ये अर्धा-पाऊण किलोचे पेरू\nरायगडात नवीन 87 विंधण विहिरी\nधूळ वाफेच्या पेरणीला सुरुवात\nमुरूडमध्ये पर्स चोरांना अटक\nकर्जतमधील पुलांची कामे प्र��तिपथावर\nआमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्या हस्ते गोरगरिबांना भाजपतर्फे अन्नदान\nरायगडात 56 रुग्ण वाढले; दोघांचा मृत्यू\nलोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर\nHome / महत्वाच्या बातम्या / जुहू, मरीन ड्राइव्ह बीचवर दोघे बुडाले\nजुहू, मरीन ड्राइव्ह बीचवर दोघे बुडाले\nमुंबई ः मुंबईत रविवारी (दि. 9) मरीन ड्राइव्ह व जुहू अशा दोन्ही ठिकाणी पाण्यात बुडून मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. मरीन ड्राइव्ह येथे समुद्रात 11 वर्षीय मुलाचा बुडून, तर जुहू बीचजवळ समुद्रात बुडून एका 40 वर्षीय इसमाचा मृत्यू झाला. या दोन्ही घटना दुपारच्या सुमारास घडल्या. भैरव बरिया व महेश शिंदे अशी बुडालेल्या दोघांची नावे आहेत. जुहू बीचजवळ इस्कॉन मंदिरालगतच्या समुद्राच्या भागात बुडून महेश शिंदे मृत्युमुखी पडले. शिंदे मुलांसोबत पाण्यात खेळताना लाटांचा जोर वाढल्याने ते खोल पाण्यात बुडाले. सायं. 5.30 वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृतदेह सापडला. दुसर्‍या घटनेत मरीन ड्राइव्ह येथे भैरव बरिया हा मुलगा पाण्यात बुडाला. त्याला जी. टी. रुग्णालयात दाखल केले असता मृत घोषित करण्यात आले.\nPrevious भारताचे ऑस्ट्रेलियापुढे 353 धावांचे आव्हान\nNext चक्रीवादळाचा धोका ; महाराष्ट्रावर धडकणार नाही, किनारपट्टीवर मात्र प्रभाव जाणवेल\nपोलादपूरमध्ये अर्धा-पाऊण किलोचे पेरू\nरायगडात नवीन 87 विंधण विहिरी\nधूळ वाफेच्या पेरणीला सुरुवात\nमुरूडमध्ये पर्स चोरांना अटक\nमुरूड : प्रतिनिधी – मोबाइल असलेली पर्स चोरल्याप्रकरणी दोन जणांना मुरूड पोलिसांनी अटक केली असून, …\nपोलादपूरमध्ये अर्धा-पाऊण किलोचे पेरू\nरायगडात नवीन 87 विंधण विहिरी\nधूळ वाफेच्या पेरणीला सुरुवात\nमुरूडमध्ये पर्स चोरांना अटक\nकर्जतमधील पुलांची कामे प्रगतिपथावर\nरायगड सुरक्षा मंडळात एक हजार सुरक्षा रक्षकांची होणार भरती\nकर्जतमध्ये राष्ट्रवादीच्या संवाद सभेचा फज्जा\nतटकरेंवर भरवसा नाही, नाईलाज म्हणून पाठिंबा\nरामशेठ ठाकूर राष्ट्रवादीत जाणार असल्याचे वृत्त निराधार आणि खोडसाळच\nसंकष्टी चतुर्थीनिमित्त भक्तांची मांदियाळी\nसीकेटी विद्यालयात पालखी, वृक्षदिंडी उत्साहात\nअनधिकृत व्यावसायिक गाळे जमीनदोस्त\nरायगडात शेती, मनरेगालाच मुभा\nअसंरक्षित किल्ल्यांचा विकास; सरकारचे स्पष्टीकरण; शिवरायांच्या किल्��्यांना हात लावणार नाही\nपोलादपूरमध्ये अर्धा-पाऊण किलोचे पेरू\nरायगडात नवीन 87 विंधण विहिरी\nधूळ वाफेच्या पेरणीला सुरुवात\nमुरूडमध्ये पर्स चोरांना अटक\nकर्जतमधील पुलांची कामे प्रगतिपथावर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/23164/", "date_download": "2020-05-29T13:21:25Z", "digest": "sha1:XYWAHY52M4G6H67CQZROIPSHMVIBTME7", "length": 28222, "nlines": 240, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "सेस्टोडा – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nसेस्टोडा : प्लॅटिहेल्मिंथिस ( पृथुकृमी) संघातील अंतःपरजीवी प्राण्यांचा वर्ग. सेस्टोडा हे नाव सेस्टस या लॅटिन किंवा केस्टोस या ग्रीक शब्दापासून तयार झाले आहे. त्याचा अर्थ फितीसारखे शरीर असा आहे. या वर्गातील प्राणी फीतकृमी ( पट्टकृमी) या नावाने ओळखले जातात. या वर्गात सु. ३४०० जातींचा समावेश होतो. या वर्गाचे नाव पूर्वी सेस्टॉयडिया असे होते.\nसेस्टोडा वर्गातील प्राण्याची वैशिष्ट्ये : (१) या वर्गातील सर्व प्राणी अंतःपरजीवी असून ते सर्वसामान्यपणे टेप वर्म या नावाने ओळखले जातात. (२) या प्राण्याचे शरीर लांब फितीसारखे असून ते लहान खंडांचे बनलेले असते. त्याची लांबी एक मिमी. पासून १०–१२ मी. पर्यंत असते. शरीरात ४ ते ४००० पर्यंत खंड असतात. (३) शरीराचे विभाजन पट्टकृमिशीर्ष, मान व खंडयुक्त शरीर अशा तीन भागांत करतात. (४) पट्टकृमिशीर्ष या भागावर चूषक व अंकुश असतात. त्यांचा उपयोग पो��काच्या ऊतकांना (समान रचना व कार्य असणाऱ्या कोशिकांचा समूह) चिकटण्याकरिता होतो. (५) शरीरावर जाड टेग्युमेंटचे आवरण असते. शरीरातील अवयवांच्या मधील जागेत मेसेंकाईमा किंवा पॅरेंकाईम ही ऊतके असतात. (६) पचन तंत्राचा अभाव असतो. (७) मानेतील फीत खंडित नसते, परंतु मानेतील फितीपासून नवीन खंड निर्माण होतात. खंडयुक्त भागास शंकू म्हणतात. शंकूतील शेवटचा खंड हा सर्वांत जुना व मानेच्या मागील बाजूचा प्रथम खंड हा सर्वांत अलीकडचा असतो. (८) उत्सर्जन तंत्रात नलिकाची एक जोडी, त्यास शाखा ( फाटे) व शाखांच्या टोकास ज्वाला कोशिका असतात. (९) तंत्रिका तंत्रात गुच्छिकायुक्त तंत्रिका वलय व तंत्रिका रज्जूच्या तीन जोड्या असतात. ज्ञानेंद्रिये नसतात. (१०) या वर्गातील प्राणी उभयलिंगी असून शंकूतील प्रत्येक खंडात उभयलिंगी जनन तंत्र असते. सर्वसाधारणपणे अंडी स्वयंफलनाने फलित होतात. त्यापासून डिंभ तयार होतो. (११) या प्राण्यांचे जीवनचक्र गुंतागुंतीचे असते, त्यात एक किंवा दोन अपृष्ठवंशी अगर पृष्ठवंशी पोषक असतात.\nवर्गीकरण : या प्राण्यांची विभागणी सेस्टोडेरिया (मोनोझोआ) व युसेस्टोडा ( मिरोझोआ) या उपवर्गांत केली जाते.\nसेस्टोडेरिया : या उपवर्गातील प्राणी पानाच्या आकाराचे असून ते मत्स्याच्या वा पृष्ठवंशी प्राण्याच्या देहकोशात किंवा आंत्रात अंतःपरजीवी म्हणून राहतात. या प्राण्याच्या शरीरात पट्टकृमिशीर्ष व खंडयुक्त शरीर नसते (प्राण्याच्या शरीराचे विभाजन होत नाही). या प्राण्यामध्ये एकाच प्रकारचे जनन अवयव असतात. त्याच्या डिंभास लायकोफोअर म्हणतात. त्यास १० अंकुश असतात. या उपवर्गात तीन गणांचा समावेश होतो.\nअँफिलिनिडिया : या गणातील प्राण्यांना चूषक नसतात. शुंड ( सोंड) बाहेरील बाजूस येणारी असते. शुंड व ललाटीय ग्रंथी अग्रीय भागात असतात. नर व मादी यांची जननछिद्रे शरीराच्या पश्‍च भागात असतात. गर्भाशय वलयाकृती असते. बहुतेक प्राणी मत्स्याच्या शरीरात अंतःपरजीवी म्हणून राहतात. उदा., अँफिलिना.\nगायरोकॉटिलिडिया : या गणातील प्राण्यांना अग्रीय भागात बाहेरील बाजूस येणारे शुंड व कपाच्या आकाराचे चूषक असते. शरीराच्या पश्‍च भागात गुच्छाकृती अवयव असतात. त्यांचा उपयोग पोषकाच्या ऊतकांना चिकटून राहण्यासाठी होतो. गर्भाशय सरळ असून ते जननछिद्रात उघडते. नर व मादी यांची जननछिद्रे शरीराच्या वरच्या अर्ध्या भागात असतात. हे प्राणी कायमीरॉइड मत्स्याच्या शरीरात अंतःपरजीवी म्हणून राहतात. उदा., गायरोकॉटिल.\nबायपोरोफायलिडिया : या गणातील प्राण्यांच्या अग्रीय भागात शुंड असते. नर व मादी जननछिद्रे अलिंदामध्ये उघडतात. गर्भाशय पिशवीसारखे असते. हे प्राणी शार्क माशाच्या आंत्रात ( आतड्यात) अंतःपरजीवी म्हणून राहतात. उदा., बायपोरोफायलीयस.\nयुसेस्टोडा : या उपवर्गातील प्राणी अंतःपरजीवी असून ते मत्स्याच्या शरीरात राहतात. या प्राण्याचे शरीर लांब फितीसारखे असते. शरीराचे विभाजन पट्टकृमिशीर्ष, मान व खंडयुक्त शरीर अशा भागांत होते. पट्टकृमिशीर्षावर पोषकास चिकटून राहण्यासाठी चूषक असतात. जनन अवयवाचे एकापेक्षा अधिक संच असतात. डिंभास सहा अंकुश असतात. या उपवर्गात संशोधकांनी अनेक गण निर्माण केले आहेत. त्यातील महत्त्वाच्या गणांचा समावेश येथे केला आहे.\nटेट्राफायलिडिया : या गणातील प्राणी इलॅस्मोब्रँक मत्स्याच्या आंत्रात राहतात. पट्टकृमिशीर्षावर ऊतकास घट्ट चिकटण्यासाठी चार बोथ्रिडीया ( चूषक बिंब) असतात. काही वेळा त्यावर अंकुश असतात. वृषण हे अंडाशयाच्या पुढील बाजूस असते. जनन अलिंद एका बाजूस असते. पीतक ग्रंथी पसरट असतात. उदा., फायलोबोथ्रियम, अकॅथोबोथ्रियम.\nडायफायलिडिया : या गणातील प्राणी इलॅस्मोब्रँक मत्स्याच्या आंत्रात राहतात. पट्टकृमिशीर्षावर ऊतकास दोन बोथ्रिडीया व अंकुश असतात. शरीरात २० पेक्षा कमी खंड असतात. पीतक ग्रंथी पसरट असतात. उदा., इकिनोबोथ्रियम.\nट्रायपॅनोरिंका : या गणातील प्राणी इलॅस्मोब्रँक मत्स्याच्या आंत्रात राहतात. ते मध्यम आकाराचे प्राणी आहेत. पट्टकृमिशीर्षावर ऊतकास घट्ट चिकटणारे चार बोथ्रिडीया व चार स्पर्शकासारखे अंकुश असतात. पीतक पसरट असून ते स्नायू ऊतकास असते. वृषण पसरट असून ते अंडाशयाच्या खाली आलेले असते. उदा., टेट्रारिंकस, ग्रायलोटीया.\nस्युडोफायलिडिया : या गणातील प्राणी टेलोस्ट मत्स्य व सरीसृप प्राणी यांच्या आंत्रात राहतात. शरीर खंडित किंवा अखंडित असते. पट्टकृमि-शीर्षावर २ ते ६ बोथ्रिडीया असतात. बऱ्याच प्राण्यांत चूषक अवयव नसतात. अंडाशय दोन भागांत विभाजित झालेले असते. वृषण असंख्य असून ते खंडाच्या कोशिकांत पसरलेले असतात. पीतक असंख्य असतात. जननछिद्र मध्य-अधर असते. उदा., बोथ्रिकोसेफॅलस, डायबोथ्रिकोसे-फॅलस.\nटीनिओडिया किंवा सायक्लोफायलिडिया : या गणातील प्राणी सरीसृप, पक्षी व सस्तन प्राण्यांच्या आंत्रात राहतात. ते आकाराने मोठे असतात. पट्टकृमिशीर्षावर चार मोठे चूषक असून त्याभोवती अंकुश असतात. अंडाशयात दोन किंवा अधिक भाग असतात. गर्भाशयास छिद्र नसते. जननछिद्रे दोन्ही बाजूंस कडांवर असतात. उत्सर्जन तंत्रात चार उभट नलिका असतात. पीतक ग्रंथी एकच असते. उदा., टीनिया, इकिनो-कॉकस, मोनिशिया.\nसेस्टोडा प्राणी व मानवी रोग : या प्राण्यांमुळे होणाऱ्या रोगास सेस्टोडायासिस असे म्हणतात. त्याचे दोन प्रमुख प्रकार पुढीलप्रमाणे आहेत.\n(१) टीनिॲसिस रोग : हा रोग टीनिया ( पट्टकृमी) या प्रजातीमुळे होतो. त्यामध्ये टीनिया सेलियम ( पोर्क टेप वर्म) व टीनिया सॅजिनाटा (बीफ टेप वर्म) यांचा समावेश होतो. सिस्टिसर्साय असणारे जनावरांचे कच्चे मांस वा कमी शिजविलेले मांस खाल्ल्यास टीनिॲसिस हा रोग मानवास होतो. मानवी आतड्यामध्ये सिस्टिसर्साय विकसित होऊन त्यापासून पट्टकृमी तयार होतात.\nमानवात पट्टकृमीमुळे आतड्याचे रोग होतात. काही रुग्णांमध्ये भुकेची वेदना निर्माण होते. पांडु रोग ( ॲनिमिया) होतो. ॲटेब्रीन किंवा क्विनॅक्रीन हायड्रोक्लोराइड या औषधाचा वापर या रोगावर केला जातो. हा रोग होऊ नये यासाठी व्यवस्थित शिजविलेले प्राण्यांचे मांस खाण्यासाठी वापरावे.\n(२) हायडॅटिड रोग : हा रोग हायडॅटिड पट्टकृमीमुळे होतो. त्यामध्ये इकिनोकॉकस ग्रॅन्युलोसस याचा समावेश होतो. हा पट्टकृमी सुरुवातीस कुत्र्याच्या शरीरात राहतो व त्याच्या आतड्यात अंडी घालतो, ती अंडी मलाबरोबर बाहेर टाकली जातात. या अंड्यांपासून आँकोस्फिअर तयार होतात. दूषित अन्न वा पाण्याद्वारे हे आँकोस्फिअर मानवी शरीरात प्रवेश करतात. मानवाच्या शरीरात यकृत, फुप्फुस वा ऊतकामध्ये त्यांचा विकास होतो व पट्टकृमी तयार होतात. यामुळे ऊतकाचा दाह ( शोथ) होतो. मेंदू वा वृक्कामध्ये आँकोस्फिअर पुटीचा (सिस्टचा) प्रवेश झाल्यास तो जीवास धोकादायक असतो. टीनिॲसिस रोगावरील औषधे या रोगाच्या उपचारा-साठी वापरतात.\nपहा : पट्टकृमी प्लॅटिहेल्मिंथिस.\nइनामदार, ना. भा. पाटील, चंद्रकांत प.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nविश्वासार्हता ( अभियांत्रिकी )\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिक�� भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\nमराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.aarogya.com/marathi/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%98%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%80/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%A6/%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B6%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%AF%E0%A4%95-%E0%A4%94%E0%A4%B7%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%AB%E0%A4%95-%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%A3.html?tmpl=component&print=1&page=", "date_download": "2020-05-29T13:14:43Z", "digest": "sha1:5RBO6SNVQ37KN42EPL3B6CMRTWOZHG3P", "length": 3446, "nlines": 10, "source_domain": "www.aarogya.com", "title": "जीवनावश्‍यक औषधांचे माफक दरात वितरण - आरोग्य.कॉम - मराठी", "raw_content": "जीवनावश्‍यक औषधांचे माफक दरात वितरण\nदेशातील सर्वसामान्य लोकांना जीवनावश्‍यक औषधे माफक दरात उत्पादित करून वितरीत करण्याची घोषणा काही काळापूर्वी \"ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनने' केली होती, ती आता सत्यात उतरली आहे. देशातील ही पहिली कंपनी जगन्नाथ शिंदे या महाराष्ट्रीयन व्यक्‍तीच्या नेतृत्वाखाली उभी राहिली आहे. प्रायव्हेट लेबल या नावाने 100 औषधे देशाच्या 15 राज्यांमध्ये वितरित होत आहेत.\nे रत्नागिरी जिल्ह्यातील वैजनाथ जागुष्टे यांची देशातील अशा प्रकारच्या पहिल्या कंपनीत मॅनेजिंग डायरेक्‍टरपदी निवड झाली आहे. सर्वसामान्य लोकांना दर्जेदार औषधे माफक दरात देण्याच्या या प्रयत्नातील पहिल्या टप्प्यात 100 प्रकारच्या औषधांचे उत्पादन केले जात आहे. देशातील 15 राज्यांतील छोट्या छोट्या शहरातील औषध दुकानात ती ग्राहकांना उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन झाले आहे. ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन तयार झालेली ही औषधे देशातील फार्मा क्षेत्राला नवी दिशा देतील, असा विश्‍वास एआयओसीडीचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी व्यक्‍त केला आहे. मुंबईत एका दिमाखदार सोहळ्यात व एआयओडीसीच्या देशभरातील सभासदांच्या उपस्थितीत ही औषध ग्राहकांसाठी खुली करण्यात आली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.myupchar.com/mr/medicine/onsett-p37085952", "date_download": "2020-05-29T13:47:57Z", "digest": "sha1:7XLBDATRDQ4JK3FDHO6MVJNF5SPPXSCK", "length": 18967, "nlines": 296, "source_domain": "www.myupchar.com", "title": "Onsett in Marathi उपयोग, डोसेज, दुष्परिणाम, फायदे, अभिक्रिया आणि सूचना - Onsett upyog, dosage, dushparinam, fayde, abhikriya ani suchna", "raw_content": "myUpchar प्लस+ सदस्य बनें और करें पूरे परिवार के स्वास्थ्य खर्च पर भारी बचत,केवल Rs 99 में -\nलॅब टेस्ट बुक करा\nलॉग इन / साइन अप करें\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\n30% तक की बचत\nअसली दवा, लाइसेंस्ड फार्मेसी से\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\nOndansetron साल्ट से बनी दवाएं:\nVoron (2 प्रकार उपलब्ध) Zenoset (1 प्रकार उपलब्ध) Zodem (1 प्रकार उपलब्ध) Zondan (3 प्रकार उपलब्ध) Zonde (2 प्र��ार उपलब्ध) Zondel (3 प्रकार उपलब्ध) Zytron (1 प्रकार उपलब्ध) Antivon (1 प्रकार उपलब्ध) Audon (1 प्रकार उपलब्ध)\nOnsett के सारे विकल्प देखें\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\nदवाई के उपलब्ध प्रकार में से चुनें:\nपर्चा अपलोड करके आर्डर करें वैध प्रिस्क्रिप्शन म्हणजे काय आपके अपलोड किए गए पर्चे\nOnsett खालील उपचारासाठी वापरले जाते -\nमळमळ आणि ओकारी/ उल्टी मुख्य\nबहुतेक सामान्य उपचारांमध्ये शिफारस केलेली हे डोसेज आहे. प्रत्येक रुग्ण आणि त्याचे प्रकरण वेगवेगळे असते हे लक्षात ठेवा, त्यामुळे तो विकार, औषध देण्याचा मार्ग, रुग्णाचे वय आणि वैद्यकीय इतिहास यांच्या अनुसार डोसेज वेगवेगळी असू शकते.\nरोग आणि वयानुसार औषधाचा योग्य डोस जाणून घ्या\nबीमारी चुनें मतली (जी मिचलाना) और उल्टी\nदवाई की मात्र देखने के लिए लॉग इन करें\nसंशोधनाच्या अनुसार, जेव्हा Onsett घेतले जाते, तेव्हा खालील दुष्परिणाम आढळतात -\nगर्भवती महिलांसाठी Onsettचा वापर सुरक्षित आहे काय\nगर्भवती महिला कोणत्याही दुष्परिणामांची काळजी न करता Onsett घेऊ शकतात.\nस्तनपान देण्याच्या कालावधी दरम्यान Onsettचा वापर सुरक्षित आहे काय\nस्तनपान देणाऱ्या महिलांना Onsett चे दुष्परिणाम जाणवू शकतात. कोणतेही दुष्परिणाम दिसल्यावर ताबडतोब Onsett घेणे थांबवा. तुमच्या डॉक्टरांशी बोलणी करा आणि तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच पुन्हा ते घ्या.\nOnsettचा मूत्रपिंडांवरील परिणाम काय आहे\nOnsett हे मूत्रपिंड साठी हानिकारक नाही आहे.\nOnsettचा यकृतावरील परिणाम काय आहे\nOnsett घेतल्यावर तुमच्या यकृत वर तुम्हाला दुष्परिणाम जाणवू शकतो. जर असे घडले, तर याचा वापर बंद करा. तुमच्या वैद्यकीय व्यावसायिकाशी संपर्क साधा, त्याने/तिने सुचविल्याप्रमाणे करा.\nOnsettचा हृदयावरील परिणाम काय आहे\nOnsett घेतल्यावर तुमच्या हृदय वर तुम्हाला दुष्परिणाम जाणवू शकतो. जर असे घडले, तर याचा वापर बंद करा. तुमच्या वैद्यकीय व्यावसायिकाशी संपर्क साधा, त्याने/तिने सुचविल्याप्रमाणे करा.\nOnsett खालील औषधांबरोबर घेऊ नये, कारण याच्यामुळे रुग्णांवर तीव्र दुष्परिणाम संभवू शकतात-\nतुम्हाला खालीलपैकी कोणतेही विकार असले, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांनी त्याप्रमाणे सल्ला दिल्याशिवाय Onsett घेऊ नये -\nOnsett हे सवय लावणारे किंवा व्यसन निर्माण करणे आहे काय\nनाही, Onsett सवय लावणारे आहे याचा कोणताही पुरावा नाही आहे.\nऔषध घेतांना वाहन किंवा एखादी अवजड मशिनरी चालविणे सुरक्षित असते का\nनाही, Onsett घेतल्यानंतर तुम्ही अशी कोणतीही गोष्ट करू नये, ज्याच्यासाठी मेंदू सक्रिय आणि सतर्क राहण्याची गरज असेल.\nते सुरक्षित आहे का\nहोय, परंतु Onsett घेण्यापूर्वी एखाद्या डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.\nहाँ, पर डॉक्टर की सलाह पर\nहे मानसिक विकारांवर उपचार करू शकते का\nनाही, Onsett मानसिक विकारांवर उपचारासाठी वापरले जात नाही.\nआहार आणि Onsett दरम्यान अभिक्रिया\nतुम्ही आहाराबरोबर Onsett घेऊ शकता.\nअल्कोहोल आणि Onsett दरम्यान अभिक्रिया\nOnsett घेताना अल्कोहोल घेण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांशी बोलणी करा, कारण याचे तीव्र दुष्परिणाम होऊ शकतील.\nOnsett के लिए सारे विकल्प देखें\n3 वर्षों का अनुभव\n2 वर्षों का अनुभव\nतुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती Onsett घेतो काय कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्‍यांची मदत करा\nतुम्ही Onsett याचा वापर डॉक्टरांच्या सांगण्यावरुन केला आहे काय\nतुम्ही Onsett च्या किती मात्रेस घेतले आहे\nतुम्ही Onsett चे सेवन खाण्याच्या अगोदर किंवा खाण्याच्या नंतर करता काय\n-निवडा - खाली पेट पर खाने से पहले खाने के बाद किसी भी समय\nतुम्ही Onsett चे सेवन कोणत्या वेळी करता\n-निवडा - सिर्फ़ सुबह को सिर्फ़ दोपहर को सिर्फ़ रात को सुबह, दोपहर और रात को सुबह और रात को\nफुल बॉडी चेकअप करवाएं\nडॉक्टर से सलाह लें\nडॉक्टर लिस्टिंग की शर्तें\nडॉक्टर हमारा ऐप डाउनलोड करें\nअस्वीकरण: या साईटवर असलेली संपूर्ण माहिती आणि लेख केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी आहे. येथे दिलेल्या माहितीचा उपयोग विशेषज्ञाच्या सलल्याशिवाय आरोग्याशी संबंधित कोणत्याही आजाराच्या निदान किंवा उपचारासाठी केला जाऊ नये. चिकित्सा परीक्षण आणि उपचारासाठी नेहमी एका योगी चिकित्सकचा सल्ला घेतला पाहिजे.\n© 2018, myUpchar. सर्वाधिकार सुरक्षित\nजाने-माने डॉक्टरों द्वारा लिखे गए लेखों को पढ़ने के लिए myUpchar\nmyUpchar से हर दिन सेहत संबंधी जानकारी प्राप्त करने के लिए, कृपया हमसे जुडें\nनहीं, मुझे स्वस्थ नहीं रहना\nडॉक्टर से सलाह के लिए विकल्प चुने\nकोविड -19 के लक्षण\nअन्य बीमारी से सम्बंधित सवाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://kalamnaama.com/2015/01/aghori-vidyecha-ajun-ek-bali/", "date_download": "2020-05-29T14:10:17Z", "digest": "sha1:U7QOY333FY6Q65XJFNRXHHMTUHK5ZD4F", "length": 11191, "nlines": 86, "source_domain": "kalamnaama.com", "title": "अघोरी विद्येचा अजून एक बळी – Kalamnaama", "raw_content": "\nअघोरी विद्येचा अजून एक बळी\nजादूटोणाविरोधी कायद्याला एक वर्षं पूर्ण होत असतानाच राज्यात अजून एक अघोरी विद्येमुळे नरबळी जाण्याची भयंकर घटना घडली आहे. स्वतःला सुख मिळावं म्हणून जन्मदात्या आईचीच हत्या करण्याची धक्कादायक घटना नाशिक इथल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये घडलीय… अघोरी विधीसाठी महिला मांत्रिकाच्या सल्ल्याने दोन मुलांनी स्वतःच्या आईची निर्घृण हत्या केल्याने सध्या नाशिक जिल्ह्यासह राज्यात एकच खळबळ उडाली आहे.\nत्र्यंबकेश्वर तालुक्यातील टाके हर्ष या गावात ही घटना घडली आहे. टाके हर्ष गावाजवळ मांत्रिक महिलेने एका महिलेचा बळी दिल्याची माहिती श्रमजिवी संघटनेचे भगवान मधे यांना मिळाली होती. त्यांनी ती माहिती तात्काळ घोटी पोलिसांना दिली आणि तेव्हाच तपासचक्र वेगाने फिरू लागली… यावेळी मठ बांधण्याच्या नावाखाली एका मांत्रिक महिलेला सात बळी द्यायाचे असून त्यापैकी एक बळी देण्यात आलाय, तर एका महिलेने सुटका करून घेतल्याने ती बचावली असल्याची धक्कादायक माहिती तपासात उघडकीस आली.\nमोखाडा तालुक्यातील दांडवळ येथील काशिनाथ दोरे आणि गोविंद दोरे यांची बहीण टाके हर्ष इथे राहाते. आपणास सुख मिळत नसल्याची व्यथा या भावांनी बहिणीकडे मांडली होती. यावर तिने टाके हर्षमधील महिला मांत्रिकाकडे जाण्याचा सल्ला या दोघांना दिला होता. त्यानुसार या दोघांनी त्या महिला मांत्रिकाकडे धाव घेतली. तेव्हा त्या महिला मांत्रिकाने तुमची आई आणि बहीण चेटकीण असल्यानेच तुम्हाला सुख मिळत नसल्याचं दोघा भावांना सांगितलं. तसंच या दोघींचा बळी द्यावा लागेल असंही तिने सांगितलं. दोघा भावांनी आपली आई दुधाबाई दोरे आणि बहिण राही पिंगळे यांना मांत्रिकाकडे आणलं. मंदिर बांधण्यासाठी पूजा असल्याचा बनाव रचला गेला आणि त्या महिला मांत्रिकाने दोघींना बेदम मारहाण केली. या मारहाणीतच दुधाबाई यांचा बळी देण्यात आला, तर राहीबाई आपली सुटका करून घेण्यात यशस्वी झाल्या…\nयानंतर पोलिसांनी राहीबाई यांच्याकडे चौकशी केली. तेव्हा त्यांने संपूर्ण घटनेची कबुली दिली. यानंतर घोटी पोलिसांनी तत्काळ याप्रकरणी काशिनाथ आणि गोविंद दोरे या दोघा भावांना आणि त्या महिला मांत्रिकाला अटक केली. तसंच या कृत्यात सामील असलेल्या अन्य सात जणांनाही पोलिसांनी अटक केलीय…\nजमीन अधिग्रहण सुधारणा अध��यादेशाला मंजुरी\nविकासाच्या नावावर निवडणुका जिंकून सत्ता काबीज केलेलं भारतीय जनता पक्षाचं सरकार आता आपल्या अजेंड्याप्रमाणे एक एक पाऊल पुढे टाकत आहे. देशभरात धर्माच्या नावावर गदारोळ माजत असताना आणि सामान्य जनता त्या गदारोळात मश्गूल असतानाच दुसरीकडे भाजप सरकारने अतिशय शिताफीने जमीन अधिग्रहण कायद्यातील अडसर दूर करून घेतलाय… जमीन अधिग्रहण कायद्यातील जाचक ठरणारे नियम शिथिल करण्यासाठी या कायद्यात सुधारणा करणार्या अध्यादेशाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिलीय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अध्यादेशाला मंजुरी देण्यात आल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी दिलीय.\nजमीन अधिग्रहण कायद्यातील या सुधारणांमुळे आता जमीन अधिग्रहीत केलेल्यांना मिळणार्या परताव्यामध्ये कोणताही बदल होणार नाही, असंही जेटली यांनी यावेळी स्पष्ट केलंय. तसंच जमीन अधिग्रहण करताना शेतकर्याच्या आणि समाजाच्या विकासाची गरज असल्याने, या दोन्ही गोष्टी लक्षात घेतल्या जाणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय. या अध्यादेशामुळे ऊर्जा, गृह आणि संरक्षण या क्षेत्रातील अनेक प्रलंबित प्रकल्पांना गती मिळणार असल्याचं जेटली यांनी स्पष्ट केलंय. बिल्डर लॉबी आणि उद्योजकांमध्ये या निर्णयामुळे आनंदाचं वातावरण निर्माण झालंय… यामुळे या कायद्यातील सुधारणांमुळे नेमका फायदा कुणाला होणार आहे, हेही आता उघड झालंय.\nPrevious article सकारात्मक निर्णय आणि सामाजिक न्याय\nNext article भावनेचा सोयीचा खेळ\nप्लेग, करोना, चापेकर आणि रँड…\nकरोना व्हायरस : ७ दिवस सरकारी कार्यालयं बंद राहणार\nविधानसभेत भाजप मात्र स्वतंत्रपणे लढण्याच्या तयारीत : देवगड व सावंतवाडी मतदारसंघावर दावा\nलोकसभा निवडणूका संपल्यानंतर विधानसभा निवडणूका लवकरच होणार आहेत लोकसभेच्या निवडणुकीत भाजपसेना युती असतानाच …\nकाय आहे प्रज्ञा ठाकूरच्या शपथपत्रात \nमित्रांनो, सद्य परिस्थिती वर निराश किंवा नकारात्मक होवू नका.\nIPL 2019 – ८ युवा खेळाडूंना संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/editorial/bjp-shivsena-alliance/articleshow/56814386.cms", "date_download": "2020-05-29T15:01:53Z", "digest": "sha1:3SGIA57XYZSA2ZOASV4NMRHSKKJJSHGU", "length": 14165, "nlines": 109, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nखरेतर २०१४च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांची तुटलेली युती ही निकालांनंतर सत्तेच्या निमित्ताने पुन्हा जुळली. तरी दोन्ही पक्षांच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांची एकमेकांविषयी कलुषित झालेली मने पुन्हा जुळली नव्हती.\nखरेतर २०१४च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांची तुटलेली युती ही निकालांनंतर सत्तेच्या निमित्ताने पुन्हा जुळली. तरी दोन्ही पक्षांच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांची एकमेकांविषयी कलुषित झालेली मने पुन्हा जुळली नव्हती. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रजासत्ताक दिनी झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात सगळ्याच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युती होणार नसल्याची जी घोषणा केली, ती त्यामुळेच अनपेक्षित नव्हती. २०१४नंतर भाजपची राज्यात वाढलेली ताकद ही शिवसेनेला सहन होत नाही, हे वारंवार दिसून येते आहे.\nमात्र, राजकारणात सहन होत नसलेल्या गोष्टी जो शांत राहून सहन करतो, अंतिमतः यश त्याच्या पारड्यात पडते. हे इतिहासात वारंवार सिद्ध झाले आहे. मुंबई आणि ठाण्यात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचे मोहोळ आहे, यात वाद नाही. शिवसेनेचा हक्काचा मराठी मतदाराचा टक्का मुंबईत घटला असला तरी अमराठी विभागातही शिवसेनेच्या शाखांचे काम थांबलेले नाही. मात्र, मोदी लाटेनंतर भाजप म्हणजे पूर्वीसारखा शिवसेनेच्या बोटाला धरून चालणारे लहान मूल राहिलेला नाही. शहरी भागांतील मध्यमवर्गीय मतांमध्ये भाजपची हवा आहे, हे नाकारून चालणार नाही. यापूर्वी, जो अमराठी मतदार काँग्रेसच्या ‘पंजा’समोरचे बटण निश्चिंतपणे दाबत असे. तो लोकसभेपासून ‘कमळ’ शोधत असतो, हे वारंवार दिसले आहे. त्यामुळे, शिवसेना पक्षप्रमुखांनी कितीही राणाभीमदेवी घोषणा केल्या असल्या, तरी ही लढाई सोपी नाही, हे त्यांनाही चांगलेच ठाऊक असणार. मात्र, या सोप्या न वाटणाऱ्या लढाईतही शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांचा फायदाच आहे, हे यापूर्वी झालेल्या कल्याण-डोंबिवलीसारख्या महापालिकेत सिद्ध झाले आहे.\nहे दोन्ही पक्ष एकमेकांवर अत्यंत जहाल टीका करून निवडणुकीत एकमेकांसमोर उभे राहिल्याने ���ध्याच्या दृक्‌श्राव्य माध्यमांच्या भडिमारात ती एक राजकीय करमणूक म्हणूनही पुढे येताना दिसते. त्यामुळे, नागरिकांमध्ये चर्चा केवळ या दोन पक्षांचीच राहते व काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे आणि इतर लहानसहान पक्ष हवेत उडून जातात किंवा सत्तास्पर्धेच्या परिघाबाहेर आपसूक फेकले जातात. त्यातही, शिवसेनेने युती तोडल्याची घोषणा केली असली तरी ती केवळ येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपुरतीच आहे, हे अनेकदा विसरले जाते. त्यामुळेच, आता युती तुटल्याने राज्य सरकारचे काय होणार, या चर्चांचे फड केवळ राजकीय वर्तुळात नव्हे, तर पानटपरीपासून ते उपनगरी गाड्यांपर्यंत सर्वत्र रंगू लागतात. आता कधीही भिकेचा कटोरा घेऊन युतीसाठी कुणाच्या दारात जाणार नाही, हे सांगताना आपल्या पक्षाचे काही खासदार, काही आमदार हे केंद्रीय व राज्याच्या मंत्रिमंडळातही आहेत आणि केंद्र तसेच राज्यातील सरकारला आपला पाठिंबा आहे, याचा विसर शिवसेनेच्या नेत्यांना पडतो की काय मतदारही प्रचाराच्या गदारोळात हे विसरून जात असावेत. त्यामुळे, आज तुटलेली ही युती निकाल लागल्यानंतर अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पुन्हा दिसली तर आश्चर्य वाटायला नको. अर्थात, पुढील महिनाभर रंगणाऱ्या निवडणुकीच्या फडात या तुटलेल्या युतीमुळे अधिक रंगत भरेल, यात शंका नाही.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nचीन विरुद्ध अवघे जग...\nनव्या सवलतींचे गणितमहत्तवाचा लेख\nस्थलांतरितांसाठी धावली ठाण्याहून रेल्वे\nवकारने केले होते का 'त्या' क्लिपला लाईक, जाणून घ्या सत्य...\nलडाखमध्ये आतपर्यंत घुसण्याचा चिनी सैनिकांचा डाव होता\nचीनने करोना पसरवून काय साधले, सांगतोय हरभजन सिंग\n... म्हणून अमिताभ आणि जया यांच्या लग्नात होते फक्त पाच व-हाडी\nपुलवामातील स्फोटकांनी भरलेली कार हिजबुलच्या दहशतवाद्याची; भावाला अटक\nनिर्बंधाचा अमेरिकेनेही विचार करावा; हाँगकाँग सरकारचा इशारा\nप्रसिद्ध गीतकार योगेश गौर यांचं वयाच्या ७७ व्या वर्षी निधन\nमोदी सरकार २.० : या निर्णयांनी गाजवलं पहिलं वर्ष\n करोनाचे संकट नष्ट करण्यासाठी मंदिरात दिला नरबळी\nविद्या बालननं केली 'नटखट' या शॉर्ट फिल्मची ���िर्मिती\nशाळा १ जुलैला सुरू करण्याचा विचार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती\nCBSE: मार्क वाढवायच्या नावे फसवणूक; बोर्डाने केले सावध\nप्रसिद्ध ज्योतिषी बेजन दारूवाला यांचे निधन; करोनामुळे मृत्यू\n३ हजार रुपयांच्या डिस्काउंटवर मिळतोय हा जबरदस्त फोन, पाहा किंमत\nसकाळी रिकाम्या पोटी पाण्यासह कच्चे लसूण खा, या गंभीर आजारांचा धोका होईल कमी\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/entertainment/entertainment-news/bollywood-news/natasha-stankovic-share-photo-with-hardik-pandya-on-instagram-ind-vs-aus/articleshow/73239326.cms", "date_download": "2020-05-29T14:34:08Z", "digest": "sha1:L3M3ZSMEZDV6EQ5R7LB772DKDDI5B6HX", "length": 11935, "nlines": 120, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nनताशाने शेअर केला हार्दिक पांड्यासोबतचा बीच फोटो\nसाखरपुड्यानंतर नताशा आणि हार्दिक सतत चर्चेत राहिले आणि प्रसारमाध्यमांचीही नजर आता त्यांच्यावर असते. दोघं अनेकदा एकमेकांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात.\nमुंबई- नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी क्रिकेटर हार्दिक पांड्या आणि अभिनेत्री नताशा स्टानोविकने साखरपुडा करत सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता. त्यांच्या साखरपुड्यानंतर नताशा आणि हार्दिक सतत चर्चेत राहिले आणि प्रसारमाध्यमांचीही नजर आता त्यांच्यावर असते. दोघं अनेकदा एकमेकांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात.\nनुकतंच नताशाने हार्दिक पांड्यासोबतचा आणखी एक फोटो शेअर केला. या फोटोमध्ये दोघं बीचवर उभे असून समुद्राच्या दिशेने पाहताना दिसतात. नेहमीप्रमाणे यावेळीही या हॉट कपलने परफेक्ट पोझ दिली. हार्दिकने शर्टलेस राहणं पसंत केलं तर नताशा बिकीनीमध्ये हॉट दिसत आहे.\nतैमुरमुळे सैफिना श्रीमंत, कोट्यवधीचा केला करार\nहार्दिक आणि नताशाने दुबईत साखरपुडा केला. हार्दिकने इन्स्टाग्रामवर साखरपुड्याचा फोटो आणि व्हिडिओ शेअर करत याची माहिती दिली. त्या���े कॅप्शनमध्ये लिहिले की, 'मैं तेरा तू मेरी जाने सारा हिंदूस्तान. ०१.०१.२०२० #engaged' नताशा मुळची सर्बियाची असून गेल्या अनेक महिन्यांपासून ती हार्दिकला डेट करत आहे.\nजॉनने अर्शद वारसीला दिली BMW बाइक गिफ्ट\nहार्दिक पांड्याचं नाव नताशासोबत जोडण्यापूर्वी अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं होतं. उर्वशी रौतेला, ईशा गुप्ता, परिणीती चोप्रा आणि अॅली अवराम यांच्याशी नाव जोडलं गेलं होतं. पण हार्दिकने कधीही त्यांच्यासोबतच्या नाात्याची पुष्टी केली नव्हती.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nघरी होमिओपॅथीच्या गोळ्या बनवून केलं मोफत वाटप; अभिनेताच...\nएक देश एक आवाज: एशियन पेंटची पीएम केअर फंडाला मदत...\nअभिनेते विक्रम गोखलेंनी अडीच कोटीचा भूखंड केला दान...\nविराट कोहलीने अनुष्काला घटस्फोट द्यावा, आमदार नंदकिशोर ...\n'क्राइम पेट्रोल' फेम अभिनेत्री प्रेक्षा मेहताने केली आत...\nऋषी कपूर यांच्या बहिणीचं निधन, कॅन्सरवर सुरू होते उपचारमहत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nकरण जोहरच्या गाण्याने मुलांची वाढली डोकेदुखी\nसोनाक्षीने आईसाठी घेतली मेहनत; दिलं स्पेशल गिफ्ट\nशाळा १ जुलैला सुरू करण्याचा विचार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती\nतीन दिवसात सेन्सेक्सची १५०० अंकांची कमाई ; गुंतवणूकदार मालामाल\n... म्हणून अमिताभ आणि जया यांच्या लग्नात होते फक्त पाच व-हाडी\nपुलवामातील स्फोटकांनी भरलेली कार हिजबुलच्या दहशतवाद्याची; भावाला अटक\nनिर्बंधाचा अमेरिकेनेही विचार करावा; हाँगकाँग सरकारचा इशारा\nप्रसिद्ध गीतकार योगेश गौर यांचं वयाच्या ७७ व्या वर्षी निधन\nमोदी सरकार २.० : या निर्णयांनी गाजवलं पहिलं वर्ष\n करोनाचे संकट नष्ट करण्यासाठी मंदिरात दिला नरबळी\nविद्या बालननं केली 'नटखट' या शॉर्ट फिल्मची निर्मिती\nडोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटला ट्विटरचा पुन्हा आक्षेप\nशाळा १ जुलैला सुरू करण्याचा विचार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती\nCBSE: मार्क वाढवायच्या नावे फसवणूक; बोर्डाने केले सावध\nप्रसिद्ध ज्योतिषी बेजन दारूवाला यांचे निधन; करोनामुळे मृत्यू\n३ हजार रुपयांच्या डिस्काउंटवर मिळतोय हा जबरदस्त फोन, पाहा किंमत\nसकाळी रिकाम्���ा पोटी पाण्यासह कच्चे लसूण खा, या गंभीर आजारांचा धोका होईल कमी\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/international/international-news/the-government-of-italy-fell-political-upheaval-lasted/articleshow/70792011.cms", "date_download": "2020-05-29T14:24:16Z", "digest": "sha1:ANHLTFLQPLFNK6VMSBXQX76TGYUZZ5TA", "length": 10800, "nlines": 104, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nइटलीचे सरकार पडले; राजकीय तिढा कायम\nइटलीमधील राजकीय तिढा सोडविण्यासाठी अध्यक्ष सर्जिओ मतरेला सर्वपक्षीयांना भेटणार आहेत. फाइव्ह स्टार मूव्हमेंट, उजवे गट यांचा समावेश आहे. त्यांची युती संपुष्टात आल्यानंतर तेथील सरकार पडले आहे.\nइटलीमधील राजकीय तिढा सोडविण्यासाठी अध्यक्ष सर्जिओ मतरेला सर्वपक्षीयांना भेटणार आहेत. फाइव्ह स्टार मूव्हमेंट, उजवे गट यांचा समावेश आहे. त्यांची युती संपुष्टात आल्यानंतर तेथील सरकार पडले आहे.\nपंतप्रधान गिसप काँट यांनी मंगळवारी पदाचा राजीनामा दिला. हे सरकार केवळ १४ महिने चालले. मतरेला यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहांतील नेत्यांची भेट घेऊन पुढील दिशा ठरविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. उजवा विचारसरणीचा पक्ष 'ब्रदर्स ऑफ इटली' हा साल्व्हिनी यांच्या लीग पक्षाशी युती करण्याची शक्यता आहे. नव्या युतीचे सरकार किंवा मुदपूर्व निवडणुका असे त्यांच्यासमोर पर्याय आहेत. 'ब्रदर्स ऑफ इटली'चे नेते जॉर्जिया मेलोनी यांनी मतरेला यांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, 'केवळ निवडणुका हा स्थिर सरकारसाठी पर्याय आहे. इटलीची जनताही केवळ याच पर्यायाचा विचार करील.' अध्यक्ष मतरेला यांना या राजकीय तिढ्यातून सोमवारपर्यंत मार्ग काढण्याची शक्यता सूत्रांनी केली. फाइव्ह स्टार मूव्हमेंट आणि डाव्या आघाडीचा लोकशाही पक्ष यांच्या युतीची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. लोकशाही पक्षाचे नेते निकोला झिंगारेट्टी यांनी युतीसाठी तयार असल्याचे सांगितले आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\n'करोना तर फक्त झलक; आणखीही घातक विषाणू अस्तित्वात'...\nभारतीय सीमेवर कुरापती कशामुळे अखेर चीनने मौन सोडलं...\nअमेरिकेचा चीनवर मोठा वार; दूरगामी परिणाम भोगावे लागणार...\n 'या' देशातील रुग्णालयात उरलाय फक्त एकच करोनाबाधि...\nयुद्धाच्या तयारीला लागा, चिनी सैन्याला जिनपिंग यांचे आद...\nलंडनमध्ये पाकच्या रेल्वेमंत्र्यांवर फेकली अंडीमहत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nस्थलांतरितांसाठी धावली ठाण्याहून रेल्वे\nCBSE: मार्क वाढवायच्या नावे फसवणूक; बोर्डाने केले सावध\nकरोनामुळे पायी आषाढवारी रद्द; हेलिकॉप्टरने पादुका पंढरीत नेणार\n... म्हणून अमिताभ आणि जया यांच्या लग्नात होते फक्त पाच व-हाडी\nपुलवामातील स्फोटकांनी भरलेली कार हिजबुलच्या दहशतवाद्याची; भावाला अटक\nनिर्बंधाचा अमेरिकेनेही विचार करावा; हाँगकाँग सरकारचा इशारा\nप्रसिद्ध गीतकार योगेश गौर यांचं वयाच्या ७७ व्या वर्षी निधन\nमोदी सरकार २.० : या निर्णयांनी गाजवलं पहिलं वर्ष\n करोनाचे संकट नष्ट करण्यासाठी मंदिरात दिला नरबळी\nविद्या बालननं केली 'नटखट' या शॉर्ट फिल्मची निर्मिती\nडोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटला ट्विटरचा पुन्हा आक्षेप\nCBSE: मार्क वाढवायच्या नावे फसवणूक; बोर्डाने केले सावध\nप्रसिद्ध ज्योतिषी बेजन दारूवाला यांचे निधन; करोनामुळे मृत्यू\n३ हजार रुपयांच्या डिस्काउंटवर मिळतोय हा जबरदस्त फोन, पाहा किंमत\nसकाळी रिकाम्या पोटी पाण्यासह कच्चे लसूण खा, या गंभीर आजारांचा धोका होईल कमी\nव्यावसायिक अभ्यासक्रम शुल्क: मुंबई हायकोर्टाचा राज्य सरकारला दणका\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/fire-breaks-out-in-train-at-mumbais-csmt-station/articleshow/64368950.cms", "date_download": "2020-05-29T14:55:38Z", "digest": "sha1:52VCGR7VXFVOYZ5M5OIYL3YOI3N4W5NR", "length": 10730, "nlines": 117, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्ज���मध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nसीएसएमटी स्थानकावरील एक्स्प्रेसचा डबा पेटला\nछत्रपती शिवाजी टर्मिनस रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्र. १८ वर उभी असलेल्या एक्स्प्रेसच्या एका डब्याला आज दुपारी अचानक आग लागली. अग्निशमन दलाच्या ६ गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत.\nमुंबई : छत्रपती शिवाजी टर्मिनस रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्र. १८ जवळील यार्डात असलेल्या एक्स्प्रेसच्या एका डब्याला आज दुपारी अचानक आग लागली. अग्निशमन दलाच्या ६ गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.\nफलाट क्र. १८ जवळ असलेल्या यार्डात उभ्या असलेल्या एक्स्प्रेसच्या रिकाम्या बोगीला दुपारी ३ च्या सुमारास अचानक आग लागली. आगीवर नियंत्रण मिळवण्यास अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले असून घटनास्थळी मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी धाव घेतली. या आगीमध्ये ६० ते ७० टक्के डबा जळाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. जळालेला डबा हा सोलापूर एक्स्प्रेसचा असल्याची प्राथमिक माहिती आहे. या गाडीचे डबे पीट लाइनवर देखभाल व दुरुस्तीसाठी उभे होते. डब्याला अचानक लागलेल्या आगीमुळे घातपाताचा संशय व्यक्त केला असून त्यादृष्टीने चौकशी होणार असल्याची माहिती मध्ये रेल्वेच्या अधिकाऱ्याने दिली.\nदरम्यान, या आगीची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती प्रभारी विभागीय रेल्वे व्यवस्थापक संजय कुमार पंकज यांनी दिली.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nसरसकट लॉकडाउन उठवणार नाही; मुख्यमंत्री ठाम...\nमुंबईतील 'हॉटेल फॉर्च्युन'मध्ये आग; २५ डॉक्टर सुदैवाने ...\nमहाराष्ट्राची फजिती करण्याचा केंद्राचा डाव; अनिल देशमुख...\n; राज ठाकरेंचं राज्यपालांना पत्र...\nठाकरे-पवारांची 'मातोश्री'वर गुप्त बैठक, तर्कवितर्कांना ...\nगडकरींनी सांगितला साम, दाम, दंडाचा अर्थमहत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nस्थलांतरितांसाठी धावली ठाण्याहून रेल्वे\nशाळा १ जुलैला सुरू करण्याचा विचार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती\nतीन दिवसात सेन्सेक्सची १५०० अंकांची कमाई ; गुंतवणूकदार मालामाल\n... म्हणून अमिताभ आणि जया यांच्या लग्नात होते फक्त पाच व-हाडी\nपुलवामातील स्फोटकांनी भरलेली कार हिजबुलच्या दहशतवाद्याची; भावाला अटक\nनिर्बंधाचा अमेरिकेनेही विचार करावा; हाँगकाँग सरकारचा इशारा\nप्रसिद्ध गीतकार योगेश गौर यांचं वयाच्या ७७ व्या वर्षी निधन\nमोदी सरकार २.० : या निर्णयांनी गाजवलं पहिलं वर्ष\n करोनाचे संकट नष्ट करण्यासाठी मंदिरात दिला नरबळी\nविद्या बालननं केली 'नटखट' या शॉर्ट फिल्मची निर्मिती\nडोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटला ट्विटरचा पुन्हा आक्षेप\nशाळा १ जुलैला सुरू करण्याचा विचार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती\nCBSE: मार्क वाढवायच्या नावे फसवणूक; बोर्डाने केले सावध\nप्रसिद्ध ज्योतिषी बेजन दारूवाला यांचे निधन; करोनामुळे मृत्यू\n३ हजार रुपयांच्या डिस्काउंटवर मिळतोय हा जबरदस्त फोन, पाहा किंमत\nसकाळी रिकाम्या पोटी पाण्यासह कच्चे लसूण खा, या गंभीर आजारांचा धोका होईल कमी\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%85%E0%A4%A8%E0%A4%A8", "date_download": "2020-05-29T15:09:16Z", "digest": "sha1:WQY27G346ED32G5HNYU2OMZ567X3VITW", "length": 23037, "nlines": 313, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "क्रिती सॅनन: Latest क्रिती सॅनन News & Updates,क्रिती सॅनन Photos & Images, क्रिती सॅनन Videos | Maharashtra Times", "raw_content": "\nश्रमिक ट्रेनचा प्रवास 'या' व्यक्तींसाठी धोक्याचा; ...\nमुंबईत कोविड आयसीयू बेड्सची क्षमता संपली; ...\nमुंबई अग्निशमन दलातील ४१ जवान करोनाग्रस्त;...\nअबू आझमींच्या आंदोलनानंतर महिला वरिष्ठ पोल...\nकला, मनोरंजनचा धमाल आठवडा \n'सौर शहर' वसवणे कठिणच\nलडाखमध्ये आतपर्यंत घुसण्याचा चिनी सैनिकांचा डाव हो...\nपुलवामातील स्फोटकांनी भरलेली कार हिजबुलच्य...\nमोदी सरकार २.० : या निर्णयांनी गाजवलं पहिल...\n करोनाचे संकट नष्ट करण्यासाठी मंदिरा...\nया १३ शहरांनी संपूर्ण देशाची चिंता वाढवली\nनिर्बंधाचा अमेरिकेनेही विचार करावा; हाँगकाँग सरकार...\nडोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटला ट्विटरचा पु...\nनेपाळचे पंतप्रधान स्वतःच्याच देशा�� तोंडघशी...\nसीमा प्रश्नात तिसऱ्याची गरज नाही; चीनने अम...\nचीनसोबतचा वाद चिघळणार; अमेरिका घेणार 'हा' ...\nपोलिसांवर कृष्णवर्णीयाच्या हत्येचा आरोप; अ...\nतीन दिवसात सेन्सेक्सची १५०० अंकांची कमाई ; गुंतवणू...\nGDP वृद्धीला ब्रेक; 'करोना'पाठोपाठ अर्थव्य...\nकरोनामुळे अर्थव्यवस्थेचे मुख्य चाक चिखलात;...\nकरोनाचा धक्का; काल १२ तर आज १५ हजार जणांना...\nआता येणार खरे संकट; लॉकडाऊनमुळे निर्माण झा...\nसोने ७०५ रुपयांनी महागले; जाणून घ्या आजचा ...\nवकारने केले होते का 'त्या' क्लिपला लाईक, जाणून घ्य...\nचीनने करोना पसरवून काय साधले, सांगतोय हरभज...\nविश्वचषकाच्या अंतिम फेरीत धोनीने दुसऱ्यांद...\n...तर डिव्हिलियर्स ३६० म्हणून ओळखला गेला न...\nधोनी क्रिकेटचा डॉन आहे; पकडने अशक्य\nट्वेन्टी-२० विश्वचषक होणार रद्द\n... म्हणून अमिताभ आणि जया यांच्या लग्नात होते फक्त...\nगीतकार योगेश गौर यांचं वयाच्या ७७ व्या वर्...\nचार वर्षात तयार झाला 'हा' चित्रपट; ५ जूनला...\nजेव्हा सुश्मिता तिच्या प्रियकराची मुलाखत घ...\nअभिनेता सांगतोय लॉकडाउनमध्ये कसं रहायचं फि...\nविद्या बालननं केली 'नटखट' या शॉर्ट फिल्मची...\nशाळा १ जुलैला सुरू करण्याचा विचार; उपमुख्यमंत्री अ...\nCBSE: मार्क वाढवायच्या नावे फसवणूक; बोर्डा...\nव्यावसायिक अभ्यासक्रम शुल्क: मुंबई हायकोर्...\nसीए : जुलै परीक्षांच्या केंद्रात बदल करता ...\nअंतिम सत्र परीक्षा: मुख्यमंत्री करणार कुलग...\nSEBI Internship: सेबीत इंटर्नशीपची संधी\nमास्क, जरा हट के\nकरा कार्यक्षमता वाढवणारे व्यायाम\nमास्क, जरा हट के\nकरा कार्यक्षमता वाढवणारे व्यायाम\nवर्क फ्रॉम होम आणि स्वयंपाक\nवर्क फ्रॉम होमचा परिणाम\nएक आजोबा दवाखान्यात जातात\nवऱ्हाडी करोनाग्रस्त; नवं जोडपं लग..\nगावी जाण्यासाठी धारावीत श्रमिकांच..\nरेशन मिळत नसल्यानं महिलांचा ठिय्या\nकोविड सेंटर उभारलंय, पण वैद्यकिय ..\n५० दिवसांची मेहनत लॉकडाऊन ४.०मुळं..\nऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती; ..\nघर गाठण्यासाठी मजुरांची रेल्वे स्..\nमुंबई टाइम्स टीमसध्याच्या कठीण परिस्थितीत आपल्यासारखेच कलाकारही घरी आहेत...\nक्रिती सॅननचं घर आहे फारच सुंदर\n पायाला फ्रॅक्चर, पण शूटिंग सुरूच\nअभिनेत्री सई ताम्हणकर सध्या 'मिमी' या हिंदी चित्रपटाच्या चित्रिकरणासाठी राजस्थानमध्ये आहे. 'मला आई व्हायचंय' या मराठी चित्रपटाचा हा हिंदी रिमेक आहे. या सिनेमात अभिने��्री क्रिती सॅनन मुख्य भूमिकेत आहे.\nसलमान खाननं अलीकडेच त्याच्या आगामी सिनेमाची घोषणा केली आहे 'कभी ईद कभी दिवाली' या सिनेमातून तो प्रेक्षकांसमोर येणार आहे...\nम टा प्रतिनिधी, नाशिकऐतिहासिक कथेवर आधारित 'पानिपत' या चित्रपटात अभिनेत्री अर्चना निपाणकर, कृतिका देव आणि डॉ...\nमुंबई टाइम्स टीमप्रत्येक चित्रपट त्याचं नशीब घेऊन येतो एखाद वेळी गोष्टीत दम नसला, तरी केवळ कलाकार फॉर्मात असल्यावर सिनेमे चांगला गल्ला जमवतात...\nप्रत्येक चित्रपट त्याचं नशीब घेऊन येतो. एखाद वेळी गोष्टीत दम नसला, तरी केवळ कलाकार फॉर्मात असल्यावर सिनेमे चांगला गल्ला जमवतात. तर काही सिनेमांमध्ये चांगलं कथानक, कलाकारांचा अभिनय अशी भट्टी जमून आली, तरी हे सिनेमे आपटतात\nकोणत्याही ऐतिहासिक चित्रपटाविषयी, त्यात व्यक्तिरेखा साकारणाऱ्या कलाकारांविषयी नेहमीच उत्सुकता असते. आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित आणि बहुचर्चित 'पानिपत: द ग्रेट बेट्रेयल' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला.\nलक्ष्मण उतेकर यांच पुन्हा दिग्दर्शन\nहिंदीत सिनेमॅटोग्राफर म्हणून अनेक उत्तमोत्तम चित्रपट केल्यावर लक्ष्मण उतेकर यांनी 'लुका छुपी'चं दिग्दर्शन केलं. या सिनेमाचं कौतुक झालं. त्यानंतर ते आपला दुसरा हिंदी चित्रपट घेऊन येत आहेत.\nएकसे भले दो असं नेहमी म्हटलं जातं हिंदी सिनेमावाल्यांनी नायिकांच्या बाबतीत सध्या हे चांगलंच मनावर घेतलंय...\nएकसे भले दो असं नेहमी म्हटलं जातं हिंदी सिनेमावाल्यांनी नायिकांच्या बाबतीत सध्या हे चांगलंच मनावर घेतलंय...\nएकसे भले दो असं नेहमी म्हटलं जातं हिंदी सिनेमावाल्यांनी नायिकांच्या बाबतीत सध्या हे चांगलंच मनावर घेतलंय...\nचित्त्यासोबत फोटोवरून क्रिती सॅनन ट्रोल\nअभिनेत्री कृति सेनन सोशल मीडियावर भरपूर सक्रिय असते. ती सोशल मीडियावर अनेक फोटो आपल्या चाहत्यांना शेअर करत असते. अलीकडेच तिने एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला. तो फोटो मात्र तिच्या चाहत्यांचा पचनी पडला नाही. त्यानंतर चाहत्यांनी भरपूर सुनावले.\n'हिरोपंती'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी क्रिती सॅनन आज चर्चेतली अभिनेत्री आहे...\n'हिरोपंती'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री क्रिती सॅनन इंडस्ट्रीतल्या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे...\nप्रेक्षकांना हवेत ‘रिअल’ हिरो\n'प्रेक्षकांन��� आता फिल्मी हिरो आवडत नाही. त्यांना नकली नव्हे, तर 'रिअल' हिरो बघायलाच आवडतात'...हे म्हणणं आहे अभिनेता अर्जुन कपूरचं. त्याच्या आगामी 'इंडियाज मोस्ट वाँटेड' या चित्रपटाच्या निमित्तानं 'मुंटा'शी मारलेल्या गप्पा.\nसुशांतसिंग राजपूतला म्हणतोय चर्चा नको\nसुशांतसिंग राजपूत आणि क्रिती सॅनन यांच्या 'मधूर' संबंधांची सध्या खूप चर्चा आहे; पण ती आणखी वाढू नये याची सुशांत पुरेपूर काळजी घेत असतो. अलीकडेच एका सिनेमाच्या स्पेशल स्क्रीनिंगला तो पोहोचला होता.\n'फिल्मफेअर' सोहळा रंगणार २३ मार्चला\nगेल्या वर्षभरात 'मीटू' ही चळवळ चर्चेत राहिली पण, ही चळवळ केवळ झगमगत्या दुनियेपुरतीच मर्यादित राहिली असंही बोललं जात होतं...\nLive: राज्याला मोठा दिलासा; २४ तासांत तब्बल ८३८१ रुग्ण करोनामुक्त\nशाळा १ जुलैला सुरू करण्याचा विचार; उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती\nवकारने केले होते का 'त्या' क्लिपला लाईक, जाणून घ्या सत्य...\nकरोनामुळे यंदा पायी आषाढवारी रद्द; हेलिकॉप्टरने पादुका पंढरीत नेणार\nGDP वृद्धीला ब्रेक; 'करोना'पाठोपाठ अर्थव्यवस्थेवर महामंदीचे संकट\nलडाखमध्ये आतपर्यंत घुसण्याचा चिनी सैनिकांचा डाव होता\nचीनने करोना पसरवून काय साधले, सांगतोय हरभजन सिंग\nगुंतवणूकदार मालामाल; सेन्सेक्सची ३ दिवसांत १५०० अंकांची कमाई\nउपमुख्यमंत्री म्हणतात, 'करोनाला घाबरण्याचे काहीच कारण नाही'\nकरोनामुळे अर्थव्यवस्थेचे मुख्य चाक चिखलात; मंदीने दरवाजा ठोठावला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/margao-municipality-takes-charges-sonsodo-plant-1465", "date_download": "2020-05-29T12:28:44Z", "digest": "sha1:GYI5SIEA6TBUP7MMMDKZZNXW7YBWQMUY", "length": 7681, "nlines": 101, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "Gomantak | Goa News in Marathi | Marathi News Goa | Goa News Marathi", "raw_content": "\nयांना मिळाला कचरा प्रकल्पाचा ताबा\nयांना मिळाला कचरा प्रकल्पाचा ताबा\nशुक्रवार, 21 फेब्रुवारी 2020\nताबा मडगाव पालिकेने घेतला .\nकचरा प्रकल्पाचा ताबा मडगाव पालिका मुख्याधिकाऱ्यांकडे देताना फोमेंतोचे अधिकारी.\nनावेली : सोनसोडो येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पाचा ताबा मडगाव पालिकेने फोमेंतो ग्रीन कंपनीकडून गुरुवारी ताब्यात घेतला, अशी माहिती पालिका मुख्याधिकारी अजित पंचवाडकर यांनी दिली. सोनसोडो प्रकल्पासंबधात उच्चाधिकार समितीच्या बैठकीत सोनसोड्यावरील पुढील कृती संबधात निर्णय घेण्यात येणार असल्याचे पंचवा��कर यांनी सांगितले. सोनसोड्यावरील सर्व चाव्या फोमेंतोच्या अधिकाऱ्यांनी पालिकेच्या ताब्यात दिल्या.\nदक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयात सांगितल्याप्रमाणे फोमेंतो कंपनी सोनसोडो कचरा प्रक्रिया प्रकल्प पालिकेच्या ताब्यात देण्यास तयार असल्याचे सांगितले होते, त्या संबधात कंपनीने पालिकेशी पत्रव्यवहार केला होता. न्यायालयाने १३ फेब्रुवारी रोजी पालिकेला सात दिवसांच्या आत प्रकल्प हस्तातरणाचा निर्णय घेण्यास सांगितले होते. त्याप्रमाणे सात दिवसाची मुदत संपल्यानंतर पालिकेचे सफाई विभाग निरीक्षक विराज आराबेकर व विशांत नाईक यांनी कचरा प्रकल्पाला भेट देऊन पाहणी केली. पालिकेने प्रकल्प हस्तांतरणासाठी पाच अभियंत्यांची समिती स्थापन केली. या समितीत पालिका मुख्य अभियंता दिनीज डिमेलो, प्रशांत नार्वेकर, विशांत नाईक, सज्जन गावकर, रोहीत गावकर यांचा समितीत समावेश होता. या समितीने प्रकल्प ताब्यात घेण्याची प्रक्रिया पार पाडली.\nफोमेंतो कंपनीच्या अधिकाऱ्यांनी प्रकल्पाचा ताबा मडगाव पालिकेला दिल्याने आता सोनसोड्यावरील कचरा प्रक्रिया प्रकल्पाचे काम कशा पद्धतीने पुढे नेता येईल यासंबधी निर्णय उच्चाधिकार समितीच्या बैठकीत घेण्यात येणार असल्याचे पालिका मुख्याधिकारी पंचवाडकर यांनी सांगितले.\n‘गोवा इलेक्ट्रॉनिक्स’ची नवी डिजिटल प्रणाली\nपणजी गोवा इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (जीइएल) या राज्य सरकारला सेवा पुरविणाऱ्या...\nफोंड्यात बंद केलेल्या बसगाड्या पुन्हा सुरू..\n...तर कामगारांना गोव्यात तात्काळ प्रवेश मिळेल\nपेडणे सिंधुदूर्ग जिल्ह्यातील व्यक्तींना गोव्यात कामासाठी जायचे असेल, तर त्यांना...\nसांग्यातील कंत्राटी कामगार आंदोलनाच्या पवित्र्यात\nसांगे सांगे शेळपे येथील औद्यौगिक वसाहतीत असलेल्या वरुण बिवरेजीस...\nपीपीई गुणवत्ता क्षमतेत वाढ : दररोज 3 लाखाहून अधिक उपकरणांची निर्मिती\nनवी दिल्ली, शरीर संपूर्ण आच्छादित करणाऱ्या वैयक्तिक संरक्षक उपकरणांच्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/41802", "date_download": "2020-05-29T14:24:44Z", "digest": "sha1:FLZNE2BNRLAOSUA4FY2FUDS3QRHJ23SZ", "length": 7220, "nlines": 127, "source_domain": "www.maayboli.com", "title": "जगदम्बे ची प्रार्थना -२ | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०२०\nYou are here: मु���्यपृष्ठ /जगदम्बे ची प्रार्थना -२\nजगदम्बे ची प्रार्थना -२\n(अंबा जननी विश्वाची माया आदी पुरुषाची )\nअनंत हे विश्व निर्मिले तू जगतजननी,\nकणकणात वास तुझा हे जाणले मी मनोमनी.\nहे आदी शक्ती तू असे या विश्वाची सर्वेश्वरी,\nसकळ शिरोमणी,तू असे त्या सर्वोच्य शिखरावरी ||१||\nठाव हीन हे जगदंबे,तव पश्चात न कोणी.\nतव अंश सर्व देवता,जाणती राजे आणिक मुनी.\nभजिले जे देव असंख्यात मी ह्या भू वरी,\nदिसे रूप तुझेच सर्वत्र हा हर्ष त्या वरी ||२||\nमन माझे चंचल आणिक सैरभर,\nशक्तीविना होऊन दुर्बल, वागेल ते गैर.\nपराभूत करण्या ह्या शत्रूस मज देई शक्ती,\nपुरे करी मनोरथ,मज देई नितांत भक्ती ||३||\nस्तवन तव व्हावे नित्य आणि एकाग्र,\nमोह पाश सुटोनी सर्व, मी बदलावे अमुलाग्र .\nजन्मोजन्मी न कळे अगाध महिमा तुझा,\nबाळ म्हणावे तू मजला हा ध्यास माझा ||४||\nढळो न दृष्टी न वसो कुविचार मनी,\nअपशब्द नसो वचनी,सुमधुर शब्द पडो कानी.\nसन्मान तो तुझा असे, मी तर अपमानाचा धनी.\nपराजयात हि असो उच्य संस्कार मनी.||५||\nविश्व खेळाचा हा डाव तू ठरवलेला पावलोपावली,\nव्यर्थ असे माझी चिंता,तू तर कल्पवृक्षाची सावली.\nस्वार व्हावे हे सरस्वती, तू मम जिव्हेवरी.\nनिर्भय होऊनी मी वदावे,वाचस्पती परी.||६||\nराहू दे मज दिन,नसेच काही संकट आजवरी,\nबळ न वाढो रीपुंचे,हे हि मनोरथ पूर्ण करी.\nनेई पैलतीरी सुखरूप, मज हे सिंधुसते.\nमाते,तव गुण गाया हि भाग्य लागते||७||\nबालक मी अजाण,आणिक धावतसे अनवाणी\nकवटाळुनी मजला हे आई,मस्तकी ठेव वरदपाणी.\nशोधीतसे मी तुजला व्याकुळतेने, हे जगत जननी.\nमला न कळले कधी हे आई,तूच मम ह्रदय निवासिनी ||८||\nविनायक, फारच सुंदर रचना आहे,\nफारच सुंदर रचना आहे,\nमोह पाश सुटोनी सर्व, मी बदलावे अमुलाग्र\nवाटच पाहातो आहे, कळाले आहे केव्हाचे, वळणाचीच आता प्रतिक्षा आहे . . . .\nनमस्कार . . . .\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://maharashtradesha.in/khokari-burial-place-of-siddi/", "date_download": "2020-05-29T12:46:46Z", "digest": "sha1:33FW3AWRAR5IOMEYK46IU2H7COUYC2UN", "length": 7270, "nlines": 47, "source_domain": "maharashtradesha.in", "title": "शाही दफनभूमी – खोकरी - ॥महाराष्ट्र देशा॥", "raw_content": "\nथोडेसे ||महाराष्ट्र देशा|| बदल\nशाही दफनभूमी – खोकरी\nमुरुडवरून म्हसळा येथे जाताना अंदाजे चार किमीवर एका टेकाडावर असलेल्या खोकरी या ठिकाणी मशिदीसारख्या वास्तू आपले लक्ष वेधून घेतात. परंतु मशिद समजून आपण तिथे जाण्याचे टाळतो. पण प्रत्यक्षात त्या मशिदी नसून मुरुड संस्थानचे सिद्दी यांच्या शाही कबरी आहेत.\nखोकरी येथील तीन दगडी कबरी सुमारे ४५० वर्षे जुन्या आहेत. सगळ्यात मोठी कबर सिद्दी सुरूल खान याची आहे. सन १७०७–१७३४ या काळात जंजीऱ्याची सत्ता याच्या हातात होती. सुरूल खानाची कबर त्याच्याच हयातीत बांधण्यात आली असे सांगितले जाते. सुरूल खानाची कबर एका उंच चौथऱ्यावर बांधलेली आहे. तिथपर्यंत जाण्यासाठी पायऱ्या बांधलेल्या आहेत. कबरीच्या भिंतीवर दगडात कोरलेली जाळ्या आहेत, तसेच छोटीछोटी कोष्टक पण बनवलेली आहेत. कबरीत सर्वत्र फुलांचे कोरीवकाम केलेले आहे. कबरीच्या अंतर्भागात सुरूल खान आणि त्याच्या गुरुचे थडगे आहे.\nदुसऱ्या दोन लहान कबरींपैकी एक कबर सन १६७७-१६९६ या काळात मोगली सत्तेच्या नौदलाचा प्रमुख सिद्दी कासीम याची आहे. जनमानसात सिद्दी कासीम हा याकुत खान नावाने ओळखला जात होता. याने सन १६७०-१६७७ आणि पुन्हा सन १६९७-१७०७ अशी सत्ता उपभोगली. तिसरी कबर याकुत खानाचा भाऊ खैरीयत खान याची आहे. दंडा-राजापुरी प्रांताचा सन १६७०-१६७७ या काळात खैरीयत खान प्रमुख होता. सन १६७७-१६९६ या काळात खैरीयत खान जंजिऱ्याचा प्रमुख होता. याकुत खान आणि खैरियत खान यांच्या कबरीच्या प्रवेशद्वारावर अरबी शिलालेख कोरलेले आहेत. या शिलालेखांनुसार खैरीयत खान याचा मृत्यू हिजरी ११०८ (सन १६९६) आणि याकुत खान याचा मृत्यू ३० जमादिलवल हिजरी १११८ (सन १७०७) मध्ये झाला.\nसुरूल खानाच्या कबरीच्या देखभालीसाठी २,००० रुपये वार्षिक महसूल असलेले सावळी-मिठागर आणि याकुत खान व खैरियत खान यांच्या कबरीच्या देखभालीसाठी दोडाकल गावाचा महसूल नवाबाने लावून दिला होता.\nखोकरी येथे मुरुड संस्थानचे सिद्दी यांच्या शाही कबरी आहेत\nह्या तीन कबरींच्या आजूबाजूला अनेक कबरींचे दगड पसरले आहेत. कबरींच्या परिसरात मशिदसुध्दा आहे. तसेच रस्त्याच्या पलीकडे अजून एक कबर आहे, पण ती कोणाची आहे हे माहिती नाही.\nPrevious Post अपरादित्य दुसरा याचा नांदुई शिलालेख\nNext Post शेवटचा शिलाहार राजा – सोमेश्वर आणि त्याचे लेख\nछत्रपती संभाजी महाराजांचा हडकोळण शिलाल���ख\nजेम्स प्रिन्सेप – प्राचीन लिपी अभ्यासक\nसुलतान बॅटरी किंवा सुलतान बाथरी\nमल्लिकार्जुन याचा वसई शिलालेख\nसर अलेक्झांडर कनिंगहॅम – पुरातत्व खात्याचे पहिले महानिदेशक\nकान्हेरी लेणी आणि परदेशी यात्रेकरू\nवैनायकी – शक्ती, योगिनी आणि मातृका\nवर्दळीपासून दूर असलेली ‘बेडसे लेणी’\nअनंतदेव याचा शिलालेख असलेली विहार गध्देगाळ\n© 2019 ||महाराष्ट्र देशा||\nथोडेसे ||महाराष्ट्र देशा|| बदल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/67-villages-381-water-scarcity-in-the-castle-in-satara/", "date_download": "2020-05-29T13:49:47Z", "digest": "sha1:5277FQ6ZZVYR4ETPJXFTZO2MNASUOKX4", "length": 8627, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ६७ गावे, ३८१ वाड्या पाण्यासाठी व्याकूळ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › ६७ गावे, ३८१ वाड्या पाण्यासाठी व्याकूळ\n६७ गावे, ३८१ वाड्या पाण्यासाठी व्याकूळ\nसातारा जिल्ह्यात दिवसेंदिवस पाणी टंचाईचा प्रश्‍न बिकट बनल्याने आणखी 3 महिने नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागणार आहे. माण, खटाव व कोरेगाव, फलटण तालुक्यातील 67 गावे व 381 वाड्या वस्त्यांमधील 1 लाख 4 हजार 804 नागरिकांना व 27 हजार 668 जनावरांची तहान 64 टँकरवरच भागवावी लागत आहे.त्यामुळे पाणी टंचाईचे सावट आगामी काळात आणखी गडद होणार आहे.\nदुष्काळी तालुक्यात पाण्याची मागणी दिवसेंदिवस वाढू लागली आहे. अत्यल्प पावसामुळे जलसाठ्यामध्ये असलेल्या पाण्याचे बाष्पीभवन होत आहे. सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासूनच माण, खटाव व कोरेगाव तालुक्यातील काही भागात पाण्याची भिषण टंचाई जाणवू लागली आहे. नागरिकांना पाण्यासाठी मैलो न मैल भटकावे लागत आहे.\nअनेक गावांमध्ये प्यायला पाणी नाही, अशी अवस्था आहे. शासनाने ठिकठिकाणी टँकरमार्फत पाणीपुरवठा सुरू केला असला तरी ही केवळ पिण्याच्या पाण्याची सोय झाली. मात्र हे टँकर कधीच वेळेवर येत नाहीत. दुष्काळी भागातील पाण्याचे स्त्रोत आटले आहेत. पाण्यासाठी अनेकांनी गावामधून स्थलांतर सुरू केले असल्याचे चित्र ठिकठिकाणी पहावयास मिळत आहे.दुष्काळी तालुक्यात जलसंधारणाची मोठ्या प्रमाणात कामे झाली असली तरी पावसाअभावी जलसंधारणाचे स्ट्रक्‍चर पाण्यावाचून कोरडे पडल्याचे चित्र आहे. ओढे, विहीरी व नद्यांची पाणीपातळीही दिवसेंदिवस खालावत चालली आहे.\nमाण तालुक्यातील पांगरी, बिजवडी, बिदाल, तोंडले, वडगाव, येळेवाडी, जाधववाडी, मोगराळे, पाचवड, राजवडी, पिंपरी, पळशी, भालवडी, खडकी, भाटकी, रांजणी, वरकुटे-म्हसवड, कारखेल, संभूखेड, बनगरवाडी, महाबळेश्‍वरवाडी, शेनवडी, विरळी, पानवन, परकंदी, टाकेवाडी, बोडके, कुकुडवाड, पुकळेवाडी अशी 47 गावे व शेळकेवस्ती, कापूसवाडी, लांडेवाडी, आटपाडकरवस्ती, बागलवाडी, जमालवाडी, लांडगोबा, मोरदरा, मुलाणीवस्ती, खरातवस्ती, बिरोबानगर, बेरडकी, जाधववस्ती, वाघाडी, चाफेमळा, लोखंडेवस्ती, धुळाची मळवी, बिरोबामंदिर परिसर, जाधववस्ती, निंबाळकरवस्ती, रामोशी आळी, चव्हाणवस्ती,आमजाई, सिध्दनाथमळा,डांगेवाडी, सत्रेवाडी, कदमवस्ती, इनामवस्ती, खरातवस्ती, काटकर बळीप वस्ती या 361 वाड्यामधील 83 हजार187 नागरिकांना व 25 हजार 114 जनावरांना 50 टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे.\nखटाव तालुक्यातील गारवडी, मांजरवाडी,मोळ, मांडवे, पाचवड,गारूडी अशा 6 गावांना व आवळेपठार गावठाण, कठरेवस्ती, पाटीलवस्ती अशा 7 वाड्यांमधील 5 हजार 223 नागरिकांना, 981 जनावरांना 6 टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे.\nकोरेगाव तालुक्यातील चिलेवाडी, बोधेवाडी, हासेवाडी, भाडळे, नागेवाडी, वाठारस्टेशन ,फडतरवाडी, मोरबेंद, जगतापनगर, भंडारमाची, अनभुलेवाडी या 11 गावातील 13 हजार 144 नागरिकांना 6 टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे.\nफलटण तालुक्यातील नाईकबोमवाडी, ठाकुरकी, गोळेगाव (पुर्नवसीत), मिरगाव या 3 गावांना व 13 वाड्यांमधील 3 हजार 250 नागरिकांना व 1 हजार 573 जनावरांना 2 टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत देण्यात आली. माण 21, खटाव 21,कोरेगाव 3, फलटण 3 अशा मिळून 48 विहीरींचे अधिग्रहण प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.\nदेशात पहिल्यांदाच उच्चांकी कोरोनाबाधितांची नोंद भारत जगात ९ व्या स्थानी\nकोरोना योद्ध्यावर शाबासकीची थाप; सापडलेले अडीच तोळ्याचे मंगळसूत्र केले परत\nकोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचं टेन्शन कायम दिवसभरात ४७ रुग्ण पॉझिटिव्ह\nकोल्हापूर : आमजाई व्हरवडे येथे रुग्ण सापडल्याने भितीचे वातावरण\nखासदार नवनीत राणांकडून पतीचे केशकर्तन (video)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.idainik.com/2019/02/blog-post_131.html", "date_download": "2020-05-29T12:57:16Z", "digest": "sha1:4IYI7BVSK2KJNCSEFLLCEA6XDQPC2CQV", "length": 6867, "nlines": 40, "source_domain": "www.idainik.com", "title": "बारावीची बैठक व्यवस्था जाहीर", "raw_content": "\nबारावीची बैठक व्यवस्था जाहीर\nस��थैर्य, फलटण : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, कोल्हापुर विभागीय मंडळातर्फे फेब्रु / मार्च 2019 मध्ये होणार्‍या परीक्षेसाठी इयत्ता 12 वी ची मुधोजी हायस्कूल फलटण (विज्ञान शाखा) 0101 येथील कला शाखेची परीक्षा बैठक व्यवस्था जाहीर करण्यात आली आहे.\nएचएससी परीक्षा केंद्र क्रमांक - 102 मालोजीराजे शेती विद्यालय व ज्युनिअर कॉलेज येथे होणार्‍या परीक्षेसाठी बैठक व्यवस्था क्रमांक एक्स010900 पासून क्रमांक एक्स 011996 पर्यंत असणार्‍या विद्यार्थ्यांची परीक्षा गुरूवार दिनांक 21 फेब्रुवारी 2019 ते शनिवार दिनांक 16 मार्च 2019 या दरम्यान घेण्यात येणार आहे. संबंधित विद्यार्थ्यांनी बैठक व्यवस्थाया केंद्रात पहावी, असे आवाहन केंद्र प्रमुख एम. के. फडतरे व प्राचार्य ए. के. रुपनवर यांनी केले आहे.\nविद्यार्थ्याने केंद्रावर बोर्डाने प्रकाशित केलेल्या अधिकृत वेळापत्रकाप्रमाणे प्रवेश पत्रिका (रिसीट), ओळखपत्र व लेखन साहित्य घेउन शालेय गणवेशात वेळेपुर्वी अर्धा तास उपस्थित रहावे. विद्यार्थ्याने परीक्षा केंद्राच्या आवारात मोबाईल आणू नये. विद्यार्थ्याने कोणत्याही गैरमार्गाचा अवलंब न करता कॉपीमुक्त वातावरणात निर्भयपणे परीक्षा द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.\nमहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, कोल्हापुर विभागीय मंडळातर्फे फेब्रु / मार्च 2019 मध्ये होणार्‍या परीक्षेसाठी इयत्ता 12 वी ची मालोजीराजे शेती विद्यालय व ज्युनिअर कॉलेज येथील कला शाखेची परीक्षा बैठक व्यवस्था जाहीर करण्यात आली आहे.\nएचएससी परीक्षा केंद्र क्रमांक - 102 मालोजीराजे शेती विद्यालय व ज्युनिअर कॉलेज येथे होणार्या परीक्षेसाठी बैठक व्यवस्था क्रमांक द061242 पासून क्रमांक द061748 पर्यंत असणाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा गुरूवार दिनांक 21 फेब्रुवारी 2019 ते शनिवार दिनांक 16 मार्च 2019 या दरम्यान घेण्यात येणार आहे. संबंधित विद्यार्थ्यांनी बैठक व्यवस्था सदरच्या केंद्रात पहावी, असे आवाहन केंद्र संचालक शिंदे आर आर यांनी केले आहे.\nदहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा जवळ आल्या आहेत. फलटणमध्ये दरररोज सुरु असणार्‍या रिक्षामधून स्पीकर सुरु असतो. यामुळे होणार्‍या ध्वनीप्रदुषणामुळे विद्यार्थ्यांना त्रास होत आहे. किमान परीक्षेच्या कालावधीत रिक्षा तसेच इतर स्पीकरवर बंदी ठेवावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे.\nबारावीच्या परीक्षा 21 फेब्रुवारीपासून आणि दहावीची परीक्षा 1 मार्च पासून सुरु होत आहे. या महत्वाच्या परीक्षांसाठी विद्यार्थी अभ्यासात मग्न आहेत. स्पीकर व ध्वनी प्रदुषणामुळे विद्यार्थी त्रस्त झाले आहेत. गावागावात फिरणार्‍या रिक्षा त्वरित बंद कराव्यात. अशी मागणी विद्यार्थ्यांमधून करण्यात येत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtranews24.com/%E0%A4%85%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%9A-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A4%A6/", "date_download": "2020-05-29T13:57:08Z", "digest": "sha1:6SQLU3R673SWQTQ575CGPPUZQJKUIOB7", "length": 12144, "nlines": 144, "source_domain": "maharashtranews24.com", "title": "अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदावर शहांसोबत चर्चा झाली होती: संजय राऊत | महाराष्ट्र News24", "raw_content": "शुक्रवार, 8 मे 2020\nअडीच वर्षे मुख्यमंत्रिपदावर शहांसोबत चर्चा झाली होती: संजय राऊत\nअडीच वर्षे मुख्यमंत्रिपदावर शहांसोबत चर्चा झाली होती: संजय राऊत\nमुंबई : महाराष्ट्र News 24 वृत्त\nदेवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद सुरू असतानाच पत्रकारांशी संवाद साधून राऊत यांनी फडणवीस यांनी केलेले सर्व दावे फेटाळले आहेत. भाजपाध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात मातोश्री निवासस्थानी जी चर्चा झाली होती त्यात अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाचा मुद्दा होता, असे शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी सांगितले आहे.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यावर शिवसेनेने कधीही व्यक्तिगत टीका केलेली नाही, असेही राऊत यांनी नमूद केले. शिवसेनेला अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद देण्याचे आश्वासन देण्यात आलेले नाही, असे नितीन गडकरी यांनीही म्हटले आहे. त्याकडे लक्ष वेधले असता मातोश्री निवासस्थानी युतीची चर्चा झाली तेव्हा गडकरी तिथे नव्हते, असे राऊत यांनी स्पष्ट केले. आमच्यासमोर सर्व पर्याय खुले आहेत, हे उद्धव ठाकरे यांचे विधान धक्का देणारे होते, असे नमूद करताना शिवसेना भाजपसोबत चर्चा करत नाही मात्र ज्या काँग्रेस-राष्ट्रवादीविरुद्ध निवडणुका आम्ही लढलो त्यांच्यासोबत रोज चर्चा करत आहे, असा टोला फडणवीस यांनी लगावला होता. त्याला प्रत्युत्तर देताना राऊत म्हणाले.\nPosted in देश, प्रमुख घडामोडी, महामुंबई, महाराष्ट्र, राजकारण, लाइफस्टाईल, व्यवसायTagged अमित शहा, उद्धव ठाकर��, काँग्रेस, नितीन गडकरी, भाजप, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना\nउद्धव ठाकरेंनी माझा एकही फोन घेतला नाही : फडणवीस\nसर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय; अयोध्येत राम मंदिर उभारा\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nपाणावलेल्या डोळ्यांनी तो हसत म्हणाला 2 लाख कर्ज...\nमुंबई : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त राज्यातील शेतकऱ्यांचा कर्जाच्या डोंगराचा भार हलका करण्यासाठी महाविकास आघाडीने शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळला आणि शेतकऱ्यांचे 2 लाख...\n‘स्वराज्यरक्षक संभाजी’ घेणार प्रेक्षकांचा निरोप\nमुंबई : महाराष्ट्र NEWS 24 ऑनलाईन डॉ. अमोल कोल्हे यांचा अभिमान, उत्सुकता आणि साहसाच्या बळावर सुरु झालेला स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेचा प्रवास हा...\nशिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त फडणवीसांचे ट्विट\nमुंबई : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त आज शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांना आदरांजली वाहिली जात...\nबिग बॉस सिझन 13: पारस छाब्रावर भडकला सलमान...\nमुंबई : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त बिग बॉस सिझन 13 हा कार्यक्रम सध्या जोरदार गाजतोय. त्यात शनिवारचा विकेंड का वार म्हंटल की प्रेक्षकांना...\nPUBGमुळे ढासळली मानसिक स्थिती; तरुणाच्या नावामुळे घटना जास्त...\nचाकण: महाराष्ट्र NEWS 24 वृत्त पबजी (PUBG) या गेम मुळे आजवर अनेक विचित्र घटना घडल्याचं आपल्याला ऐकायला मिळत होतं. चाकण मध्ये याचा प्रत्यय...\nविराट कोहलीने मानले जाहिरातीचे आभार; व्यक्त केल्या भावना\nमुंबई : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त विराट कोहली आणि अनुष्का शर्माची लव्हस्टोरी ही प्रत्येकाला भावणारी असून त्याचा प्रवास अनोखा आहे. विराट कोहलीसोबत अनुष्का...\nश्री जैन श्वेतांबर श्री पद्मप्रभु महाराज देवालय ट्रस्ट, पोयनाड तर्फे आरोग्य सुविधांसाठी दोन लाख पंचवीस हजार रुपयांचा धनादेश जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द\nपनवेल मध्ये कोरोना संदर्भातील विशेष तपासणी पथक\nकोरोनाच्या विरुद्धच्या लढाईत काँग्रेस पक्ष सक्रिय\nबदलापूर मध्ये शिवसेनेकडून भोजन कक्षाची उभारणी..\nरायगड यामधील सहा कंपन्यांना उतपादन सुरु ठेवण्याची परवानगी \nसंकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपले खा���गीपण जपण्याच्या तुमच्या अधिकाराचा आम्ही आदर करतो. आमच्या व्यवसायाचा हा एक महत्त्वाचा पैलू आहे.\nश्री जैन श्वेतांबर श्री पद्मप्रभु महाराज देवालय ट्रस्ट, पोयनाड तर्फे आरोग्य सुविधांसाठी दोन लाख पंचवीस हजार रुपयांचा धनादेश जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द\nपनवेल मध्ये कोरोना संदर्भातील विशेष तपासणी पथक\nकोरोनाच्या विरुद्धच्या लढाईत काँग्रेस पक्ष सक्रिय\nबदलापूर मध्ये शिवसेनेकडून भोजन कक्षाची उभारणी..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/elections/assembly-elections/maharashtra/exitpolls/71459917.cms", "date_download": "2020-05-29T14:57:08Z", "digest": "sha1:5SULSDY5IF7OQIWZ6WXJYMKMDUSJHZSW", "length": 6136, "nlines": 134, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "महाराष्ट्र विधानसभा निवडणूक एक्झिट पोल : Maharashtra Assembly Election Exit Polls: Get The Updates of Maharashtra Election Exit polls at Maharashtratimes", "raw_content": "\nवऱ्हाडी करोनाग्रस्त; नवं जोडपं लग..\nगावी जाण्यासाठी धारावीत श्रमिकांच..\nरेशन मिळत नसल्यानं महिलांचा ठिय्या\nकोविड सेंटर उभारलंय, पण वैद्यकिय ..\n५० दिवसांची मेहनत लॉकडाऊन ४.०मुळं..\nऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती; ..\nघर गाठण्यासाठी मजुरांची रेल्वे स्..\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक एक्झिट पोल\nमेळघाटातील पाणीटंचाईचे भीषण वास्तव\nमेळघाटातील पाणीटंचाईचे भीषण वास्तवWATCH LIVE TV\nLive: राज्याला मोठा दिलासा; २४ तासांत तब्बल ८३८१ रुग्ण करोनामुक्त...\nशाळा १ जुलैला सुरू करण्याचा विचार; उपमुख्यमंत्री अजित पवारांची म...\nकरोनामुळे यंदा पायी आषाढवारी रद्द; हेलिकॉप्टरने पादुका पंढरीत नेण...\nGDP वृद्धीला ब्रेक; 'करोना'पाठोपाठ अर्थव्यवस्थेवर महामंदीचे ...\nलडाखमध्ये आतपर्यंत घुसण्याचा चिनी सैनिकांचा डाव होता\nचीनने करोना पसरवून काय साधले, सांगतोय हरभजन सिंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/thane-kokan-news/thane/bhiwandi-building-collapse-two-dead-5-injured/articleshow/70813069.cms", "date_download": "2020-05-29T14:47:29Z", "digest": "sha1:LPPJIOIND5UC3AKSWUFM5GHTI764H7KC", "length": 7311, "nlines": 92, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nभिवंडी: धोकादायक इमारत कोसळली; दोघांचा मृत्यू\nभिवंडीत धोकादायक स्थितीत असलेली चार मजली इमारत कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी आहेत. २४ ���गस्टच्या (शनिवार) मध्यरात्री शांतीनगर पिराणापाडा या परिसरात ही इमारत दुर्घटना घडली.\nठाणे: भिवंडीत धोकादायक स्थितीत असलेली चार मजली इमारत कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी आहेत. २४ ऑगस्टच्या (शनिवार) मध्यरात्री शांतीनगर पिराणापाडा या परिसरात ही इमारत दुर्घटना घडली.\nसिराज अहमद अन्सारी आणि २२ वर्षीय आखीब ही मृत झालेल्या व्यक्तींची नावं असून जखमींना इंदिरा गांधी शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. तर पाच ते सहा नागरिक अजूनही ढिगाऱ्याखाली अडकल्याचं सांगितलं जात आहे.\nशुक्रवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास या इमारतीला तडे गेल्याचे रहिवाशांच्या निदर्शनास आले. रहिवाशांनी तत्काळ महानगरपालिकेच्या आपत्कालीन कक्षाला याची कल्पना दिली. यानंतर आपत्कालीन कक्ष, अग्निशामक दलाचे अधिकारी आणि जवान घटनास्थळी दाखल झाले. रहिवाशांना इमारतीतून बाहेर काढण्यात येत असतानाच इमारत कोसळली. यात आपत्कालीन विभागाचे कर्मचारी आणि पोलिस कर्मचारी जखमी झाले आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nकसाबला फाशीपर्यंत नेणारे साक्षीदार हरिश्चंद्र श्रीवर्धन...\nआवक घटल्यानंतर कांदा, लसणीच्या दरात घसरण...\nमैत्रिणीनं पोलिसाचा पोशाख घालून केला TikTok व्हिडीओ...\nठाणे जिल्ह्यात १२ दिवसांत दुप्पट रुग्णवाढ...\nमहालक्ष्मी प्रदर्शनात अमृतवेल, विकास बचतगट ममहत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nस्थलांतरितांसाठी धावली ठाण्याहून रेल्वे\nश्रमिक ट्रेनचा प्रवास 'या' व्यक्तींसाठी धोक्याचा; रेल्वेचं आवाहन\nसोने ७०५ रुपयांनी महागले; जाणून घ्या आजचा भाव\nचीनसोबतचा वाद चिघळणार; अमेरिका घेणार 'हा' निर्णय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.50languages.com/phrasebook/lesson/mr/bg/3/", "date_download": "2020-05-29T14:34:35Z", "digest": "sha1:SYJW7KSEDWHGRPZUDFJ6KF2JR5H44PJ7", "length": 16733, "nlines": 378, "source_domain": "www.50languages.com", "title": "परिचय, ओळख@paricaya, ōḷakha - मराठी / बल्गेरीयन", "raw_content": "\nNN नॉर्वेजियन - Nynorsk\nNN नॉर्वेजियन - Nynorsk\n3 - परिचय, ओळख\n5 - देश आणि भाषा\n6 - वाचणे आणि लिहिणे\n7 - संख्या / आकडे\n9 - आठवड्याचे दिवस\n10 - काल – आज – उद्या\n15 - फळे आणि खाद्यपदार्थ\n16 - ऋतू आणि हवामान\n18 - घराची स्वच्छता\n20 - गप्पा १\n21 - गप्पा २\n22 - गप्पा ३\n23 - विदेशी भाषा शिकणे\n27 - हाटेलमध्ये – आगमन\n28 - हाटेलमध्ये – तक्रारी\n29 - उपाहारगृहात १\n30 - उपाहारगृहात २\n31 - उपाहारगृहात ३\n32 - उपाहारगृहात ४\n33 - रेल्वे स्टेशनवर\n36 - सार्वजनिक परिवहन\n39 - गाडी बिघडली तर\n40 - दिशा विचारणे\n41 - एखादा पत्ता शोधणे, मार्ग विचारणे\n42 - शहरातील फेरफटका\n44 - संध्याकाळी बाहेर जाणे\n47 - प्रवासाची तयारी\n48 - सुट्टीतील उपक्रम\n50 - जलतरण तलावात\n51 - रोजची कामे, खरेदी इत्यादी\n52 - डिपार्टमेंट स्टोअरमध्ये\n58 - शरीराचे अवयव\n61 - क्रमवाचक संख्या\n62 - प्रश्न विचारणे १\n63 - प्रश्न विचारणे २\n64 - नकारात्मक वाक्य १\n65 - नकारात्मक वाक्य २\n66 - संबंधवाचक सर्वनाम १\n67 - संबंधवाचक सर्वनाम २\n68 - मोठा – लहान\n69 - गरज असणे – इच्छा करणे\n70 - काही आवडणे\n71 - काही इच्छा करणे\n72 - एखादी गोष्ट अनिवार्यपणे करण्यास भाग पडणे\n73 - परवानगी असणे\n74 - विनंती करणे\n75 - कारण देणे १\n76 - कारण देणे २\n77 - कारण देणे ३\n78 - विशेषणे १\n79 - विशेषणे २\n80 - विशेषण ३\n81 - भूतकाळ १\n82 - भूतकाळ २\n83 - भूतकाळ ३\n84 - भूतकाळ ४\n85 - प्रश्न – भूतकाळ १\n86 - प्रश्न – भूतकाळ २\n87 - क्रियापदांच्या रूपप्रकारांचा भूतकाळ १\n88 - क्रियापदांच्या रूपप्रकारांचा भूतकाळ २\n89 - आज्ञार्थक १\n90 - आज्ञार्थक २\n91 - दुय्यम पोटवाक्य की १\n92 - दुय्यम पोटवाक्य की २\n93 - दुय्यम पोटवाक्य तर\n94 - उभयान्वयी अव्यय १\n95 - उभयान्वयी अव्यय २\n96 - उभयान्वयी अव्यय ३\n97 - उभयान्वयी अव्यय ४\n98 - उभयान्वयी अव्यय\n99 - षष्टी विभक्ती\n100 - क्रियाविशेषण अव्यय\nमराठी » बल्गेरीयन परिचय, ओळख\nमजकूर पाहाण्यासाठी क्लिक कराः\nआपण युरोपहून आला / आल्या आहात का\nआपण अमेरीकेहून आला / आल्या आहात का\nआपण आशियाहून आला / आल्या आहात का\nआपण कोणत्या हॉटेलमध्ये राहिला / राहिल्या आहात\nआपल्याला इथे येऊन किती दिवस झाले\nआपण इथे किती दिवस राहणार\nआपल्याला इथे आवडले का\nआपण इथे सुट्टीसाठी आला / आल्या आहात का\nकृपया आपण कधीतरी येऊन मला भेटा\nहा माझा पत्ता आहे. Ет- а----- м-.\nआपण एकमेकांना उद्या भेटू या का\nमाफ करा, मी अगोदरच काही कार्यक्रम ठरविले आहेत. Съ-------- в--- и--- н--- п------.\n« 2 - कुटुंबीय\n3 - परिचय, ओळख\n4 - शाळेत »\nMP3 (.झिप फाइल्स) डाउनलोड करा\nMP3 मराठी + बल्गेरीयन (1-100)\nआपण भाषांद्वारे संवाद साधू शकतो. आपण काय विचार करतो आणि आपल्या भावनांबद्दल आपण इतरांना सांगतो. लेखनामध्ये देखील हे कार्य आहे. बहुतांश भाषांकरीता लेखनासाठी लिपी आहे. जे आपण लिहितो त्यात अक्षरे असतात. ही अक्षरे/वर्ण वैविध्यपूर्ण असू शकतात. लेखन हे सर्वाधिक अक्षरांपासूनच बनलेले असते. या अक्षरांमुळे वर्णमाला तयार होते. एक वर्णमाला म्हणजे चित्रलेखीय चिन्हांचा संच आहे. हे वर्ण शब्द स्वरूपामध्ये जोडण्यासाठी विशिष्ट नियम आहेत. प्रत्येक अक्षराचे ठरलेले उच्चारण आहे. \"वर्णमाला\" हे पद ग्रीक भाषेमधून येते. तिथे, पहिल्या दोन अक्षरांना \"अल्फा\" आणि \"बीटा\" म्हटले जाते.\nसंपूर्ण इतिहासामध्ये अनेक प्रकारच्या वर्णमाला आहेत. लोक जास्तीतजास्त 3,000 वर्षांपूर्वीपासून वर्ण वापरत होते. तत्पूर्वी, वर्ण म्हणजे जादुई चिन्हे होती. केवळ काही लोकांनाच फक्त त्याचा अर्थ माहीत असे. नंतर, वर्णांनी त्यांचे चिन्हात्मक स्वरूप गमावले. आज, अक्षरांना काहीच अर्थ नाही आहे. त्यांना तेव्हाच अर्थ प्राप्त होतो जेव्हा ते इतर अक्षरांशी जोडले जातात. चायनीज भाषेतील वर्ण वेगळ्या पद्धतीने कार्य करतात. ते चित्रासारखे असायचे आणि त्यांचा अर्थ चित्रांतूनच वर्णन केला जात असे. जेव्हा आपण लिहितो तेव्हा आपण आपले विचार लिपीबद्ध करतो. एखाद्या विषयाचे ज्ञान नोंदवण्यासाठी आपण वर्ण वापरतो. वर्णमालेचे लिपीतून मजकुरात रुपांतर करण्यास आपला मेंदू शिकला आहे. वर्ण शब्द होतात, शब्द कल्पना होतात. या प्रकारे, एक मजकूर हजारो वर्षे टिकून राहू शकतो. आणि तरीही समजू शकतो.\nएक नवीन भाषा शिकण्यासाठी तुम्हाला ज्याची गरज आहे ते सर्वकाही\nहे पहा - येथे कोणताही धोका नाही आणि कोणताही करार नाही. सर्व 100 धडे मोफत मिळवा.\nAndroid यासाठी डाउनलोड करा\n50लँग्वेजेस सह तुम्ही 50पेक्षा जास्त भाषा तुमच्या देशी भाषेतून शिकू शकता जसे आफ्रिकन, अरेबिक, चीनी, डच, इंग्लिश, फ्रेंच, जर्मन, हिंदी, इटालियन, जपानी, पर्शियन, पोर्तुगीज, रशियन, स्पॅनिश किंवा टर्किश भाषा\nआम्हाला येथे फॉलो करा\nसर्व हक्क सुरक्षित परवाना तपासा\nसार्वजनिक शाळा आणि व्यक्तिगत अ-व्यावसायिक वापरासाठी मोफत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://blog.dattaprabodhinee.org/2015/08/gulabrao.maharaj.html", "date_download": "2020-05-29T14:14:34Z", "digest": "sha1:UFZPMPC3W6IHOZNLGZCPIHX6DUR7J2EH", "length": 17668, "nlines": 227, "source_domain": "blog.dattaprabodhinee.org", "title": "प्रज्ञा चक्षु संत श्री गुलाबराव महाराज", "raw_content": "\nHomeसंतांच्या दुर्लभ माहितीप्रज्ञा चक्षु संत श्री गुलाबराव महाराज\nप्रज्ञा चक्षु संत श्री गुलाबराव महाराज\nकेवळ ९ व्या महीन्यातच त्य���ंचे चर्मचक्षू बंद पडले पण त्याच वेळी त्यांचे 'ज्ञानचक्षू उघडले गेले. वयाच्या केवळ १९ व्या वर्षी त्यांनी लोकांकडुन ग्रंथ वाचवुन घेण्याकरीता अथक परिश्रम घेतले. त्याच वेळी त्यांचे ठिकाणी दैवी गुणांचा उदय होऊन सर्वज्ञता प्राप्त झाली.\nविदर्भातील अमरावती जिल्ह्यातील लोणीटाकळी या गावी येथील श्री गोदुंजी व अलोकाबाई मोहोड यांचे पोटी गुलाबराव महाराजांचा जन्म ६ जुलै १८८१, आषाढ शु.१० रोजी झाला.\nवयाच्या केवळ ९ व्या महीन्यातच त्यांना अंधत्व आले. त्यांना आयुष्यही फारसे लाभले नाही. केवळ वयाच्या ३४ व्या वर्षी २० सप्टेंबर १९१५ भाद्रपद शु. १२ रोजी पुण्यातील चाकण आँईल परिसरात त्यांचे महाप्रयाण झाले. अशा विचित्र परिस्थितीत त्यांनी केलेले कार्य एक चमत्कारच आहे असे वाटते. कमी वयात त्यांनी अफाट ग्रंथ संपदा निर्माण केली. भगवान श्रीकृष्णाचे ठायी त्यांची माधुर्यभक्ती असल्याने ते स्वतःला ज्ञानेश्वरांची कन्या व श्रीकृष्णाची पत्नी म्हणवुन घेत. त्यांनीच श्री ज्ञानेश्वरी मधुराद्वैत संप्रदाय सुरु केला.\nसन १९०१ मधे ज्ञानेश्वर माऊलींचा साक्षात अनुग्रह घडला. संत ज्ञानेश्वर माऊलींची अनंतकृपा या संतावर होती. महाराज स्वतःला श्रीकृष्ण पत्नी समजत असल्यामुळे त्यांनी १९०३ पासुन भगवान श्रीकृष्णाचा कात्यायनी व्रताचा प्रारंभ देऊरवाडा येथे केला. योगायोगाने त्यांना श्रीकृष्ण मुर्ती व ज्ञानेश्वरांच्या पादुकांची प्राप्ती झाली. ते सदैव गोपीभावातच वावरत असत. त्यांनी संतांची ज्ञानोत्तर भक्ती व शंकराचार्यांचा अद्वैत वेदांत यांचा समन्वय करुन खंडन मंडन पद्धतीने भक्तीशास्त्राची नवीन स्वरुपात मांडणी केली. त्यानुसार भगवंताचा सगुण विग्रह मिथ्या नसुन सच्चिदानंदघन शुद्ध ब्रम्हस्वरुप आहे. तो ज्ञानानेही नाश पावत नाही यासाठी नवीन शब्द योजना करुन शंकराचार्यांच्या अद्वैतात 'अनध्यस्तविवर्त' या भक्ती संकल्पनेचे नवीन योगदान दिले.\nभक्ती, वेदांत, सांख्य, योगन्याय, आयुर्वेद, संगीत, साहीत्य, नाटक, व्याकरण, कोश, क्रिडा, लिपी वगैरे अनेक विषयांवार सुत्र आणि भाष्य रचनेतुन प्रकरण ग्रंथापर्यंत विविधप्रकारची ग्रंथ निर्मिती निरनिराळ्या भाषा शैलीत करुन त्या त्या शास्त्रात महाराजांनी नवे नवे योगदान दिले. त्यांचे हे योगदान फारच मौलिक आहे.\nह्या पोस्टशी संबंधित म���हिती लिंक खालीलप्रमाणे...\nपितृदोषांवर दुर्लभ माहीती व रहस्य उजागर...\nनवनाथ ग्रंथ पारायण कसे करावे \nबाधिक वास्तुसाठी काय उपाययोजना कराल नवीन वास्तु विकत घेण्यापुर्वी काय खबरदारी घ्याल \nFOR JOINING WITH US VISIT: दत्तप्रबोधिनी सभासदत्व माहीती\n १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ५. पराशक्ती साधना म्हणजे काय कशी सिद्ध करावी ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे \nलोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १\nसर्वाधिक लोकप्रिय विडिओ ही पुढील ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या.\nसंसारीक सुख समृद्धीहेतु अतिदुर्लभ व विशेष तोडगे व उपासना \nनित्य नामस्मरणे, भजने व जुनी भक्तीगीते MP3\n➤नुकसानदायक वास्तु दोष निवारण ➤पुरातन नकारात्मक अघोर बाधेवर उपाय\n➤देवारा शक्ती जागृतीकरण गुप्त माहीती ➤आराध्य दैवत साधना ( कार्यसिद्धीहेतु )\n➤3 दिवसीय पारायण कसे करावे ➤हरवलेले कुलदैवत पुन्हा प्राप्त करा\n➤विनाखर्च कायमस्वरुपी पितृदोष उपाय ➤आपला भाग्यांक ओळखा\n➤नोकरी मिळवण्यासाठी उपाय ➤नाम साधन मार्गदर्शन\n➤गुप्त व दुर्लभ आध्यात्मिक माहिती ➤श्री काळभैरव विशेष साधना\n➤श्री यंत्र लक्ष्मीवर्धक साधना ➤नामस्मरण प्रभुत्व येण्यासाठी\n➤विशेष वैयक्तिक साधना मार्गदर्शन ➤प्रश्नांचे तात्काळ निरसन\n➤उग्र साधना मार्गदर्शन ➤विशेष आत्मानुसंधान\n➤नादब्रम्ह साधना ➤नाम प्राणायाम\n➤खाजगी व गूप्त कार्यसिद्धी साधना ➤दत्तप्रबोधिनी लेखनात्मक संधी\nआध्यात्म : अध्ययन आत्म्याचे 3\nतंत्र मंत्र उपाय 5\nदत्तप्रबोधिनी आध्यात्मिक उपक्रम 11\nनवग्रह मंत्र साधना 9\nपारायण पाठ व नामस्मरण संबंधित 20\nयोग साधना विशेष 17\nलेखक विषेश आत्मबोध 11\nसंतांच्या दुर्लभ माहिती 31\nश्री स्वामी समर्थ भक्ती गीते mp3 Download\nशालेय विद्यार्थ्यांना अभ्यासात प्रभुत्व यावे यासाठी विशेष आध्यात्मिक बालसंस्कार\nकरणी बाधा कशी ओळखावी ; काळ्या विद्येवर नवनाथीय जालीम तोडगा \nनजर उतरवण्याचा अत्यंत जालीम तोडगा\nस्वस्तिक त्राटक - अर्थिक दारिद्रयाने त्रस्त असलेल्या साधकांसाठी - Works Quikly\nआर्थिक समस्या व आजारपणाचे कारण ठरलेल्या वास्तुदोषावर अत्यंत जालीम व सोपा तोडगा\nभगवान शंकराची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी शिवलीलामृत पोथीचे पारायण कसे करावे सोबत शक्तिशाली पुरातन काळभैरव पाठ... Must Read.\nनामस्मरण म्हणजे काय, आपल्या नामस्मरण ( Namsmaran ) वाणीचा आपल्या शरीरावर कसा प्रभाव पडतो....\nबाधित वास्तुसाठी सोपे घरगुती उपाय. - Works Quikly\nआध्यात्मिक ऊबंटू सामुहीक नामस्मरण\nFOR JOINING WITH US VISIT: दत्तप्रबोधिनी सभासदत्व माहीती\nआध्यात्म : अध्ययन आत्म्याचे\nपारायण पाठ व नामस्मरण संबंधित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/gold-worth-20-lacs-brought-by-wheelchair-from-dubai-caught-on-mumbai-airport/articleshow/59272575.cms", "date_download": "2020-05-29T15:08:17Z", "digest": "sha1:4JCNC3J4US2X7J6LNSUD67KWGGYK7C2A", "length": 12222, "nlines": 116, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nव्हीलचेअरमधून २० लाखांच्या सोन्याची तस्करी\nतस्करीचे सोने आणणाऱ्या वाहकांनी आता व्हीलचेअरचाही वापर बुजगावणे म्हणून करण्यास सुरुवात केली आहे. गुजरातच्या जामनगरचा रहिवासी असलेल्या निमिष जयंतीलाल गुधका या ३८ वर्षांच्या तरुणाने दुबईहून मुंबईत येताना २० लाख रुपये किमतीचे सोने आणण्यासाठी व्हीलचेअरचा आधार घेतला. गुधका याच्यासह मुंबई विमानतळ कस्टम्सने तीन प्रकरणांमध्ये मिळून १.१३ कोटी रुपये किमतीची सोनेतस्करी उघड केली.\nम. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई\nतस्करीचे सोने आणणाऱ्या वाहकांनी आता व्हीलचेअरचाही वापर बुजगावणे म्हणून करण्यास सुरुवात केली आहे. गुजरातच्या जामनगरचा रहिवासी असलेल्या निमिष जयंतीलाल गुधका या ३८ वर्षांच्या तरुणाने दुबईहून मुंबईत येताना २० लाख रुपये किमतीचे सोने आणण्यासाठी व्हीलचेअरचा आधार घेतला. गुधका याच्यासह मुंबई विमानतळ कस्टम्सने तीन प्रकरणांमध्ये मिळून १.१३ कोटी रुपये किमतीची सोनेतस्करी उघड केली.\nगुधका हा जेट एअरवेजच्या विमानाने मुंबईत आला होता व त्याने पॅन्टच्या खिशात तसेच पाकिटात ६६० ग्रॅम सोन्याची बिस्किटे दडवून आणली होती. गुधकाचा रवांडातील किगाली येथे इलेक्ट्रॉनिक्स व ऑफिस फर्निचरचा व्यवसाय आहे.\nदुसऱ्या एका प्रकरणात रविकिरण गोहेल या ३५ वर्षांच्या तरुणाने तब्बल ६० लाख रुपये किमतीचे सोने विमानातील आसनाच्या खालच्या भागात पोकळ पाइपमध्ये दडवून यथे आणले. गोहेल हा गुजारतमधील आणंदचा रहिवासी असून तो जेट एअरवेजच्या विमानाने बँकॉकहून मुंबईत आला होता.\nतिसऱ्या प्रकरणात जेट एअरवेजच्याच दुबईहून आलेल्या विमानाच्या प्रसाधनगृहात आरशामागील खाचेमध्ये काळ्या चिकटपट्ट्यांनी चिकटवून दडविलेल्या पाकिटात ३४.८० लाख रुपये किमतीचा सोन्याचा ऐवज सापडला. दोन पाकिटांमध्ये मिळून प्रत्येकी दहा तोळ्याचा सोन्याचा ऐवज होता. विमानतळावरील हवाई गुप्तवार्ता विभागाचे प्रमुख उपायुक्त प्रज्ञाशील जुमले यांच्या मार्गदर्शनाखाली या कारवाया करण्यात आली.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nसरसकट लॉकडाउन उठवणार नाही; मुख्यमंत्री ठाम...\nमुंबईतील 'हॉटेल फॉर्च्युन'मध्ये आग; २५ डॉक्टर सुदैवाने ...\nमहाराष्ट्राची फजिती करण्याचा केंद्राचा डाव; अनिल देशमुख...\n; राज ठाकरेंचं राज्यपालांना पत्र...\nठाकरे-पवारांची 'मातोश्री'वर गुप्त बैठक, तर्कवितर्कांना ...\n​ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसाठी आणखी किती कालावधी\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\n२० लाखांचे सोने पकडले मुंबई विमानतळावर सोने पकडले Mumbai airport gold smuggling gold of 20 lacs caught\nस्थलांतरितांसाठी धावली ठाण्याहून रेल्वे\nलडाखमध्ये आतपर्यंत घुसण्याचा चिनी सैनिकांचा डाव होता\nशाळा १ जुलैला सुरू करण्याचा विचार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती\nचीनने करोना पसरवून काय साधले, सांगतोय हरभजन सिंग\n... म्हणून अमिताभ आणि जया यांच्या लग्नात होते फक्त पाच व-हाडी\nपुलवामातील स्फोटकांनी भरलेली कार हिजबुलच्या दहशतवाद्याची; भावाला अटक\nनिर्बंधाचा अमेरिकेनेही विचार करावा; हाँगकाँग सरकारचा इशारा\nप्रसिद्ध गीतकार योगेश गौर यांचं वयाच्या ७७ व्या वर्षी निधन\nमोदी सरकार २.० : या निर्णयांनी गाजवलं पहिलं वर्ष\n करोनाचे संकट नष्ट करण्यासाठी मंदिरात दिला नरबळी\nविद्या बालननं केली 'नटखट' या शॉर्ट फिल्मची निर्मिती\nशाळा १ जुलैला सुरू करण्याचा विचार; उपमुख्यमंत्र��� अजित पवार यांची माहिती\nCBSE: मार्क वाढवायच्या नावे फसवणूक; बोर्डाने केले सावध\nप्रसिद्ध ज्योतिषी बेजन दारूवाला यांचे निधन; करोनामुळे मृत्यू\n३ हजार रुपयांच्या डिस्काउंटवर मिळतोय हा जबरदस्त फोन, पाहा किंमत\nसकाळी रिकाम्या पोटी पाण्यासह कच्चे लसूण खा, या गंभीर आजारांचा धोका होईल कमी\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.aarogya.com/marathi/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%98%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%80/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A6%E0%A5%AF/%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7-%E0%A4%B6%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A5%80%E0%A4%AE.html?tmpl=component&print=1&page=", "date_download": "2020-05-29T14:07:32Z", "digest": "sha1:MAZFDLPYX4YOR4FMKK567DEYKHMMPIQH", "length": 5773, "nlines": 11, "source_domain": "www.aarogya.com", "title": "अमली पदार्थांविरुद्ध शुक्रवारपासून मोहीम - आरोग्य.कॉम - मराठी", "raw_content": "अमली पदार्थांविरुद्ध शुक्रवारपासून मोहीम\nजागतिक अमली पदार्थ विरोधी दिनाच्या निमित्ताने येत्या २६ जून रोजी शहर पोलिसांतर्फे जनजागरूकता मोहिमेस प्रारंभ करण्यात येणार आहे. यंदा मुक्तांगण व्यसन मुक्ती केंद्र पोलिसांबरोबर या उपक्रमात सहभागी होणार आहे.\nयेत्या २६ जून रोजी जागतिक अमली पदार्थविरोधी दिन आहे. त्या निमित्ताने शिवाजीनगरमधील पोलिस मुख्यालय मैदानावर त्या दिवशी दुपारी साडेतीन वाजता होणाऱ्या कार्यक्रमास पुणे विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. अरुण अडसूळ, \"मुक्तांगण'चे संचालक डॉ. अनिल अवचट, पोलिस आयुक्त डॉ. सत्यपालसिंह आदी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती आर्थिक गुन्हे व सायबर सेलचे उपायुक्त राजेंद्र डहाळे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. या मोहिमेत विविध महाविद्यालयांतील मिशन मृत्युंजयचे सदस्य, राष्ट्रीय छात्र सेना, राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थी, तसेच विविध स्वयंसेवी संस्था सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने पोलिस मुख्यालय मैदानावर शुक्रवारी दुपारी साडेतीन ते सायंकाळी सात वाजेपर्यंत अमली पदार्थांच्या दुष्परिणामांची माहिती देणारे प्रदर्शन नागरिकांसाठी आयोजित करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे अमली पदार्थांच्या विक्रीवर प्रतिबंध करण्यासाठी व त्या विरोधातील मोहीम तीव्र करण्यासाठी नारकोटिक्‍स कंट्रोल ब्यूरो, राज्य व केंद्रीय उत्पादनशुल्क व या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून आराखडा निश्‍चित करण्यात येणार आहे, असे श्री. डहाळे यांनी स्पष्ट केले. शुक्रवारी होणाऱ्या कार्यक्रमात मुक्तांगणमध्ये व्यसनमुक्त झालेले काही जण अनुभव कथन करणार आहेत. या कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून त्याला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्री. डहाळे यांनी केले आहे.\nनागरिकांना संपर्काचे आवाहन शहर व पिंपरी-चिंचवडमध्ये कोठेही अमली पदार्थांची खरेदी-विक्री सुरू आहे, असे निदर्शनास आल्यास नागरिकांनी आर्थिक गुन्हे शाखेच्या उपायुक्त कार्यालयात (दूरध्वनी क्र: ०२०-२६१२४४५२) संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवून पोलिसांकडून कारवाई केली जाईल, असे आर्थिक गुन्हे व सायबर सेलचे उपायुक्त उपायुक्त राजेंद्र डहाळे यांनी स्पष्ट केले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/entertainment/bollywood-celebs-kartik-aaryan-vicky-kaushal-malaika-arora-deepika-padukone-varun-dhavan-cooking-food-in-the-lock-down-period-see-photos-117600.html", "date_download": "2020-05-29T13:26:16Z", "digest": "sha1:C7363FJLNGSWGKOMNMGKBGZIE6L2XZFJ", "length": 34587, "nlines": 255, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "Lock Down काळात बॉलिवूड सेलिब्रिटी बनले शेफ; दीपिका पादुकोण, कार्तिक आर्यन सहित 'या' मंडळींनी बनवल्या लज्जतदार रेसिपी (See Photos) | 🎥 LatestLY मराठी", "raw_content": "\nप्रसिद्ध ज्योतिषी बेजन दारूवाला यांचे निधन; 29 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nशुक्रवार, मे 29, 2020\nDoctor's Salary Increase: राज्यातील बॉण्डेड, कंत्राटी डॉक्टर्सच्या मानधनात मोठी वाढ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केला निर्णय\nप्रसिद्ध ज्योतिषी बेजन दारूवाला यांचे निधन; 29 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nराज्यातील अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत 30 मे रोजी निर्णय होण्याची शक्यता, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार विद्यापीठातील कुलगुरुंशी चर्चा\nCoronavirus मुळे मरण पावलेल्या लोकांसाठी स्पेनमध्ये 10 दिवसांचा दुखवटा सुरु; देशाच्या लोकशाही इतिहासातील सर्वात मोठा Mourning Period\nBe Positive: कोकणातील आंबा उत्पादकांनी Coronavirus संकटात शोधली संधी; तो��ली दलालांची साखळी\nठाण्यातील भाजप नगरसेवक विलास कांबळे यांचा मृत्यू; हॉटेलमध्ये आढळला मृतदेह\nअक्षय बोऱ्हाडे मारहाण प्रकरणी विघ्नहर सहकारी साखर कारखाना अध्यक्ष सत्यशील शेरकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल\nपुणे: सहकारनगर पोलीस स्टेशन मधील कर्मचाऱ्याने COVID19 वर यशस्वी मात केल्याबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले अभिनंदन\nमुंबई: दीड महिन्याच्या बाळाची कोरोना विरुद्ध लढाई यशस्वी; ब्रेन हॅमरेज वर सुद्धा केली मात\nIND vs AUS 2020-21: क्रिकेट ऑस्ट्रेलियाने भारत दौर्‍याचे जाहीर केलेले वेळापत्रक अंतिम नाही, BCCI ने दिले महत्वाचे संकेत\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nDoctor's Salary Increase: राज्यातील बॉण्डेड, कंत्राटी डॉक्टर्सच्या मानधनात मोठी वाढ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केला निर्णय\nठाण्यातील भाजप नगरसेवक विलास कांबळे यांचा मृत्यू; हॉटेलमध्ये आढळला मृतदेह\nअक्षय बोऱ्हाडे मारहाण प्रकरणी विघ्नहर सहकारी साखर कारखाना अध्यक्ष सत्यशील शेरकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल\nपुणे: सहकारनगर पोलीस स्टेशन मधील कर्मचाऱ्याने COVID19 वर यशस्वी मात केल्याबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले अभिनंदन\nप्रसिद्ध ज्योतिषी बेजन दारूवाला यांचे निधन; 29 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nछत्तीसगढ राज्याचे माजी मुख्यमंत्री अजीत जोगी यांचे निधन; 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास\nCoronavirus: गोव्यात लॉकडाऊन आणखी 15 दिवस वाढवण्यासह काही नियम शिथील करण्याची अमित शहा यांच्याकडे मागणी- मुख्यमंत्री प्रमोद सावंत\nMonsoon 2020: महाराष्ट्रात जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून दाखल होण्याचा अंदाज; 1 जून पर्यंत केरळमध्ये धडकणार\nCoronavirus मुळे मरण पावलेल्या लोकांसाठी स्पेनमध्ये 10 दिवसांचा दुखवटा सुरु; देशाच्या लोकशाही इतिहासातील सर्वात मोठा Mourning Period\nCoronavirus Updates: जगभरात कोरोनाबाधितांचा आकडा 5.7 मिलियन तर बळींचा आकडा 355,000 च्या पार\nNASA चं ऐतिहासिक SpaceX रॉकेट लॉन्चिग खराब वातावरणामुळे रद्द; 30 मे दिवशी पुन्हा केले जाणार प्रयत्न\nभारत-चीन संबंधावर डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विट; म्हणाले दोन्ही देशांमध्ये अमेरिका मध्यस्थी करण्यास तयार\niQOO 3 स्मार्टफोनवर ग्राहकांना मिळणार 3 रुपयांची सूट, जाणून घ्या फिचर्ससह नवी किंमत\nगुगल पे 'Nearby Spot' फिचर आता भारतातील 35 शहरांमध्ये उपलब्ध; जवळची अत्यावश्यक सेवांची दुकाने दाखवून करणार युजर्सची मदत\n घरातून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना Google देणार 75 हजाराचा भत्ता; Work From Home करताना लॅपटॉप, फर्निचर विकत घेण्यासाठी मदत\nMitron App: आता TikTok ला विसरा, व्हिडिओ बनवण्यासाठी सादर आहे भारतीय 'मित्रों अ‍ॅप'; जाणून घ्या याच्या वापरासाठी Step-by-Step Guide (Video)\nOla Electric भारतात पुढच्या वर्षात लॉन्च करणार इलेक्ट्रिक टू-व्हिलर\nCoronavirus Effect: लॉकडाउन मुळे मारुति सुझुकी ला मोठा तोटा; एप्रिल महिन्यात एकाही गाडीची विक्री नाही\nबीएमडब्ल्यू इंडियाचे सीईओ रुद्रतेज सिंह यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; वयाच्या 46 वर्षी घेतला अखेरचा श्वास\nCoronavirus: लक्झरी वाहन निर्माता कंपनी Mercedes-Benz चा मोठा निर्णय; पुण्यात 1,500 बेड्सचे रुग्णालय बांधण्याची घोषणा\nIND vs AUS 2020-21: क्रिकेट ऑस्ट्रेलियाने भारत दौर्‍याचे जाहीर केलेले वेळापत्रक अंतिम नाही, BCCI ने दिले महत्वाचे संकेत\nवर्ल्ड कप 2011 फायनलमध्ये टॉसवरून झाला मोठा वाद, एमएस धोनीने दुसऱ्यांदा करण्याच्या मागणीचा कुमार संगकाराने सांगितला किस्सा\nकोरोना व्हायरस जगभरात पसरविण्यामागची चीनची मूळ योजना हरभजन सिंह याने केली उघकीस, ट्विटवरून लगावली फटकार\nICC ला पात्र लिहून क्रिकेट ऑस्ट्रेलियाने 2021 टी-20 वर्ल्ड कप आयोजित करण्याची केली विनंती, यामागील तर्क जाणून घ्या\n'त्या' वादग्रस्त व्हिडिओबाबत ISKON ने दाखल केली तक्रार; Shemaroo ने माफी मागत तोडले सुरलीन कौर व बलराज स्याल यांच्यासोबतचे व्यावसायिक संबंध\nDabangg Animated Version: लवकरच प्रदर्शित होणार सलमान खानच्या ‘दबंग’चे अ‍ॅनिमेटेड व्हर्जन; 'चुलबुल पांडे' दिसणार नव्या अवतारात\nAmitabh Bachchan Helps Migrants: सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या वतीने मजुरांना मूळगावी नेणाऱ्या 10 बस हाजी अली येथून उत्तर प्रदेश साठी रवाना (See Photos)\nनवाजुद्दीन सिद्दीकी ची पत्नी आलिया हिने घटस्फोटासह पोटगी म्हणून 30 कोटी रुपये आणि 4BHK फ्लॅटची केली मागणी\nराशीभविष्य 29 मे 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nVeer Savarkar Jayanti 2020 Wishes: विनायक दामोदर सावरकर यांच्या 137 व्या जयंती निमित्त Messages, HD Images, Wallpapers शेअर करून द्या विनम्र आदरांजली\nराशीभविष्य 28 मे 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nVeer Savarkar Jayanti 2020 Quotes: वीर सावरकर यांचे देशप्रेम, एकात्मता ते जीवनाकडे सकारत्मक बघायला शिकणारे क्रांतिकारक विचार\nFact Check: कार हिटमुळे हँड सॅनिटायझरचा ���्फोट होतो गाडीमध्ये सॅनिटायझर ठेवणे कितीपत सुरक्षित गाडीमध्ये सॅनिटायझर ठेवणे कितीपत सुरक्षित\nManjeshwar Brothers: रुपेरी वाळूत ते आकाशी झेप घे रे पाखरा सह 'ही' गाणी गात नेटकऱ्यांना थक्क केलेल्या मंजेश्वर ब्रदर्स या चिमुकल्यांविषयी जाणून घ्या (Watch Video)\n: मुंबई शहरातही टोळधाड दाखल जुहू, विक्रोळीसह अनेक ठिकाणी टोळ दिसल्याचा दावा; फोटो सोशल मीडियावर व्हायरल\n' जाणून घ्या व्हायरल व्हिडिओ मागील सत्य\nभारत: कोरोना व्हायरस लाईव्ह मॅप\nउपचार सुरु असलेले एकूण रुग्ण\nLock Down काळात बॉलिवूड सेलिब्रिटी बनले शेफ; दीपिका पादुकोण, कार्तिक आर्यन सहित 'या' मंडळींनी बनवल्या लज्जतदार रेसिपी (See Photos)\nलॉक डाऊन (Lock Down) काळात सामान्य माणसाप्रमाणेच सेलिब्रिटी मंडळी सुद्धा घरातच अडकून पडली आहेत. घर बसल्या करायचं काय यावर प्रत्येकाने उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला आहे. कोणी पुस्तक वाचून, तर कोणी घरातच व्यायाम करून आपला वेळ घालवत आहे. काहींनी तर चक्क या काळात आपल्या घरात काम करणाऱ्या मंडळींच्या मदतीने घरकामाचे सुद्धा धडे घेतले आहेत. आपण काय करतोय याचे रोजचे अपडेट ही सेलिब्रिटी मंडळी आपल्या फॅन्स सोबत शेअर करत आहेत, यातील सर्वांच्या पोस्ट पाहता सर्वांमध्ये एक गोष्ट कॉमन दिसते ती म्हणजे कुकिंग. कार्तिक आर्यन (Kartik Aaryan), दीपिका पदुकोण (Deepika Padukone), मलायका अरोरा (Malaika Arora), यांसारख्या मोठमोठ्या स्टार मंडळीनीं घरात खास जेवणाचा बेत केल्याचे आपल्या पोस्ट मध्ये सांगितले आहे. सहसा घरकामाशी संबंध येण्याइतका वेळ नसलेली ही मंडळी आता स्वतःच मास्टरशेफ झाली आहेत असे म्हणता येईल. Lockdown मुळे घरी असलेल्या रितेश देशमुख कडून पत्नी जेनेलिया ने करुन घेतले 'हे' काम, Watch Viral Tik Tok Video\nतुमच्या या आवडत्या कलालकरांच्या किचन मध्ये नेमकं शिजतंय काय हे जाणून घ्यायला तुम्हालाही उत्साह असेल ना.. चला तर मग पाहुयात या मंडळींच्या खास रेसिपीज. Sherlyn Chopra ने हॉट अवतारात बनवलेली ही रेसिपी चाखायची आहे का\nदीपिकाने एक अक्खा लज्जतदार फुल कोर्स मेन्यू तयार केला आहे. यामध्ये नॉर्मल भात ते केक पर्यंत सर्व काही तिने बनवून त्याचे फोटो आपल्या इंस्टाग्राम वर शेअर केले आहेत.\nकार्तिक आर्यनने आपल्या बहिणीच्या वाढदिवसासाठी खास घरगुती केक बनवून त्यांच्यासोबतच्या काही सेल्फीज आपल्या फॅन्ससोबत शेअर केल्या आहेत.\nमलायका अरोरा ही साधारणतः हेल्थ आणि फिटनेस फ्रिक म्ह्णून ओळखली जात असली तरी तिने आपल्या किचन मध्ये चक्क अप्पे आणि बेसनाचे लाडू बनवले आहेत.\nविकी कौशल शुद्ध आपल्या घरात ऑम्लेट बनवताना दिसून येत आहेत, विकीला हे ऑम्लेट जमले नसले तरी त्याच्या फॅन्सने मात्र या प्रयत्नावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.\nवरुण सुद्धा आपल्या किचन मध्ये अंडी बनवत असल्याचे त्याने शेअर केलेल्या व्हिडिओत दिसत आहे.\nप्रिटी झिंटा हिने आपल्याला मिळालेल्या वेळेचा वापर करून घरात मसाला डोसा बनवणे शिकून घेतले आहे.\nदरम्यान, कोणत्याही सिनेमाचे शूटिंग होणार नसल्याने अजून येत्या काळात म्हणजे १४ एप्रिल पर्यंत तरी या मंडळींना पूर्ण आराम आहे. अजूनही लॉक डाऊन संपायला बराच वेळ असल्याने उरलेल्या दिवसात ही मंडळी काय काय नवीन गोष्टी शिकतील हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे, तुम्हीही आपला वेळ कसा घालवताय हे आम्हाला कमेंट मधून नक्की कळवा.\nBollywood Bollywood Stars In Lock Down Deepika Padukone Kartik Aaryan Malaika Arora preity zinta Varun Dhavan Vicky Kaushal कार्तिक आर्यन कोरोना कोव्हिड लॉक डाउन दीपिका पादुकोण प्रिटी झिंटा बॉलिवूड मलायका अरोरा लॉक डाउन वरुण धवन विकी कौशल\nProducers Guild of India कडून मालिका आणि सिनेक्षेत्रात काम पुन्हा सुरू करण्याच्या सूचना, पण 'या' कडक नियमावलीचं करावं लागणार पालन\nअभिनेता सोनु सुद ने परराज्यात अडकलेल्या नागरिकांच्या घरी पाठवण्याच्या विनंंतीला दिलेली 'ही' उत्तरे पाहुन तुम्हीही व्हाल त्याचे फॅन,पहा ट्विटस\nRamzan Eid Special Recipes: रमजान ईद निमित्त घरी बनवा शीर कुर्मा, बिर्याणी सारख्या आणखी काही लज्जतदार रेसिपीज, Watch Video\nअभिनेत्री शिल्पा शेट्टी हिने रमजान ईद निमित्त आपल्या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून सांगितली खास 'फिरनी' रेसिपी, Watch Video\nकिरण कुमार, कनिका कपूर यांच्यासह बॉलिवूडच्या 'या' सेलिब्रेटींना COVID-19 ची बाधा\nरणवीर सिंह ने भारतीय सांकेतिक भाषेला 23 वी अधिकृत भाषा बनविण्यासाठी शेअर केला हा खास व्हिडिओ\nरितेश देशमुख ची मुंडी जेव्हा धडापासून वेगळी होऊन करु लागली #Headwalk करते तेव्हा, पाहा मजेशीर टिकटॉक व्हिडिओ\nCOVID19 मुळे घरात अडकलेली अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिची चित्रकारिता पाहून व्हाल थक्क, पहा व्हिडिओ\nLocust Attack In Maharashtra: महाराष्ट्र राज्यात 50% टोळधाडीचा नाश – कृषीमंत्री दादा भुसे यांची माहिती\nCoronavirus In Maharashtra: महाराष्ट्रातील तुम्ही राहत असणाऱ्या जिल्ह्यात कोरोनाचे किती रुग्ण आहेत ज���णून घ्या; राज्यातील कोरोनाबाधितांची जिल्ह्यानिहाय आकडेवारी\nऔरंगाबाद: साई रंगदाळ या 7वी मध्ये शिकणार्‍या विद्यार्थ्याने कोव्हिड योद्धांच्या मदतीसाठी बनवला रोबोट; औषधं, अन्न पोहचवण्यासाठी करणार मदत\nमहाराष्ट्र पोलिस खात्यामध्ये एकूण 2211 पोलिस कर्मचारी COVID 19 च्या विळख्यात; 24 तासांत 116 जणांना कोरोनाची बाधा\nकोविड-19 च्या वाढत्या संसर्गामुळे गरोदर महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनी गरजेशिवाय रेल्वे प्रवास टाळावा; रेल्वे मंत्रालयाचे आवाहन\nDoctor's Salary Increase: राज्यातील बॉण्डेड, कंत्राटी डॉक्टर्सच्या मानधनात मोठी वाढ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केला निर्णय\nप्रसिद्ध ज्योतिषी बेजन दारूवाला यांचे निधन; 29 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nराज्यातील अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत 30 मे रोजी निर्णय होण्याची शक्यता, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार विद्यापीठातील कुलगुरुंशी चर्चा\nCoronavirus मुळे मरण पावलेल्या लोकांसाठी स्पेनमध्ये 10 दिवसांचा दुखवटा सुरु; देशाच्या लोकशाही इतिहासातील सर्वात मोठा Mourning Period\nBe Positive: कोकणातील आंबा उत्पादकांनी Coronavirus संकटात शोधली संधी; तोडली दलालांची साखळी\nठाण्यातील भाजप नगरसेवक विलास कांबळे यांचा मृत्यू; हॉटेलमध्ये आढळला मृतदेह\nLockdown 4 मध्ये आंतरराज्यीय प्रवास करण्यासाठी E-Pass मिळणार; serviceonline.gov.in/epass/ वर पहा कसा कराल अर्ज\nहापूस आंबा कसा ओळखला नैसर्गिकरित्या पिकलेले आणि कृत्रिमरित्या पिकवलेल्या आंब्यातील नेमका फरक काय नैसर्गिकरित्या पिकलेले आणि कृत्रिमरित्या पिकवलेल्या आंब्यातील नेमका फरक काय आंबे विकत घेताना पारखून पाहा ‘या’ गोष्टी\nपरदेशात अडकलेल्या महाराष्ट्रीय लोकांना मायदेशी सुखरूप आणण्यासाठी ठाकरे सरकारचा मदतीचा हात; ‘इथे’ ऑनलाईन माहिती देण्याचंं आवाहन\nप्लाझ्मा थेरपी म्हणजे नेमकं काय यामुळे COVID-19 रुग्णांना फायदा होईल यामुळे COVID-19 रुग्णांना फायदा होईल जाणून घ्या प्लाझ्मा थेरपीचे फायदे, इतिहास, उपचारपद्धती याबद्दल सविस्तर माहिती\n'त्या' वादग्रस्त व्हिडिओबाबत ISKON ने दाखल केली तक्रार; Shemaroo ने माफी मागत तोडले सुरलीन कौर व बलराज स्याल यांच्यासोबतचे व्यावसायिक संबंध\nDabangg Animated Version: लवकरच प्रदर्शित होणार सलमान खानच्या ‘दबंग’चे अ‍ॅनिमेटेड व्हर्जन; 'चुलबुल पांडे' दिसणार नव्या अवतारात\nAmitabh Bachchan Helps Migrants: सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या वतीने मजुरांना मूळगावी नेणाऱ्या 10 बस हाजी अली येथून उत्तर प्रदेश साठी रवाना (See Photos)\nनवाजुद्दीन सिद्दीकी ची पत्नी आलिया हिने घटस्फोटासह पोटगी म्हणून 30 कोटी रुपये आणि 4BHK फ्लॅटची केली मागणी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.maxmaharashtra.com/news-update/coronavirus-15-thousand-new-corona-infected-patients-increase-in-single-day-in-state-total-number-2/83975/", "date_download": "2020-05-29T14:34:34Z", "digest": "sha1:A2NUAFNP5HQM4S4O3VAPBXCXOWAKYA6X", "length": 13685, "nlines": 187, "source_domain": "www.maxmaharashtra.com", "title": "राज्यात आज 790 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची भर, 36 रुग्णांचा मृत्यू | Max Maharashtra", "raw_content": "\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nअनलिमिटेड – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nअनलिमिटेड – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\nHome News Update राज्यात आज 790 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची भर, 36 रुग्णांचा मृत्यू\nराज्यात आज 790 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची भर, 36 रुग्णांचा मृत्यू\nराज्यात आज १२१ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात २००० रुग्ण बरे झाले आहेत. आज कोरोनाबाधीत ७९० नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या १२ हजार २९६ झाली आहे. तर एकूण ९७७५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.\nआजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १ लाख ६१ हजार ९२ नमुन्यांपैकी १ लाख ४८ हजार २४८ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर १२ हजार २९६ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात १ लाख ७४ हजार ९३३ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून १२ हजार ६२३ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.\nआज राज्यात ३६ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण संख्या ५२१ आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मधील २७, पुणे शहरातील ३, अमरावती शहरातील २, तर वसई विरार मधील १, अमरावती जिल्ह्यामधील १ तर औरंगाबाद मनपामधील १ मृत्यू आहे. या शिवाय प. बंगालमधील एका जणाचा मृत्यू मुंबई येथे झाला आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी २८ पुरुष तर ८ महिला आहेत.\nआज झालेल्या ३६ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील १९ रुग्ण आहेत तर १६ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर एक जण ४० वर्षांखालील आहे. यापैकी ३ जणांची इतर आजाराबद्दलची माहिती अप्राप्त आहे. उर्वरित ३३ रुग्णांपैकी २३ जणांमध्ये ( ७० टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.\nराज्यातील जिल्हा व मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील: (कंसात मृत्यूंची आकडेवारी)\nमुंबई महानगरपालिका: ८३५ (३२२)\nठाणे मनपा: ४६७ (७)\nनवी मुंबई मनपा: २०४ (३)\nकल्याण डोंबिवली मनपा: १९५ (३)\nभिवंडी निजामपूर मनपा: २० (१)\nमीरा भाईंदर मनपा: १३९ (२)\nवसई विरार मनपा: १४४ (४)\nपनवेल मनपा: ४९ (२)\nठाणे मंडळ एकूण: ९७०९ (३४८)\nमालेगाव मनपा: २१९ (१२)\nधुळे मनपा: १९ (१)\nजळगाव मनपा: १२ (१)\nनाशिक मंडळ एकूण: ३८९ (३०)\nपुणे मनपा: ११८७ (९५)\nपिंपरी चिंचवड मनपा: ७२ (३)\nसोलापूर मनपा: १०८ (६)\nपुणे मंडळ एकूण: १४९० (११०)\nसांगली मिरज कुपवाड मनपा: २ (१)\nकोल्हापूर मंडळ एकूण: ६० (३)\nऔरंगाबाद मनपा: २१५ (९)\nऔरंगाबाद मंडळ एकूण: २६८ (१०)\nलातूर मंडळ एकूण: २० (२)\nअमरावती मनपा: २८ (९)\nअकोला मंडळ एकूण: १८२ (१२)\nनागपूर मनपा: १४० (२)\nनागपूर मंडळ एकूण: १५१ (२)\nइतर राज्ये: २७ (४)\nएकूण: १२ हजार २९६ (५२१)\n( टीप – ही माहिती कोरोना पोर्टलवरील आय सी एम आरने दिलेल्या कोरोना बाधित रुग्णांच्या माहितीनुसार तयार करण्यात आलेली आहे. )\nराज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या ८४४ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण १० हजार ५१३ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी ४४.४० लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे\nPrevious articleकॉवीड 19 चे आर्थिक संकट आणि समरसतेचे गारुड: मिलिंद मुरुगकर\nNext articleमॅक्समहाराष्ट्र इम्पॅक्ट : दाभोळ धान्य वितरणात घोटाळा, रेशन दुकानाचा परवाना रद्द…\nअजित पवारांच्या ‘या’ निर्णयाचं भाजपनं केलं स्वागत\n एकाच दिवशी ८ हजार ३८१ रुग्णांना घरी सोडले\nपंढरपूर वारी: कोरोनामुळे आषाढीचा पायी पालखी सोहळा रद्द- अजित पवार\nअजित पवारांच्या ‘या’ निर्णयाचं भाजपनं केलं स्वागत\n एकाच दिवशी ८ हजार ३८१ रुग्णांना घरी सोडले\nपंढरपूर वारी: कोरोनामुळे आषाढीचा पायी पालखी सोहळा रद्द- अजित पवार\nकोरोना च्या लढाईतील कर्मचाऱ्यांना 50 लाख रुपयांचं विमा संरक्षण, अजित पवार यांची मोठी घोषणा\nकेंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे कोविड -१९ व�� खर्च झालेल्या पैशांची माहिती नाही: अनिल गलगली\nबॉण्डेड डॉक्टरांच्या मानधनात मोठी वाढ, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मोठा निर्णय\nCovid-19 – भारताची समाज-अर्थ स्थिती आणि आव्हानं\nराज्य सरकार लवकरच पॅकेज देणार: अजित पवार\nपिंपरी चिंचवड साठी वॉर रुम तयार: अजित पवार\n पण राजकारण आणि जातीयता थांबली का\nCovid-19 – भारताची समाज-अर्थ स्थिती आणि आव्हानं\nलोकांना पैसे वाटा: सरकारला घरचा आहेर\nकोरोनाचे संकट आणि शेतकरी\nउत्पादित आधारित बाजारभावाचा कायदा करा – डॉ. बुधाजी मुळीक\nकलम ३७०, तिहेरी तलाक रद्द; पण सर्वसामान्य नागरिकांना काय वाटते\nरावसाहेब दानवे यांची भाजपने हकालपट्टी करावी – मिलिंद एकबोटे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/tukaram-mundhe-new-gr-for-nagpur/", "date_download": "2020-05-29T13:07:33Z", "digest": "sha1:K6U5MWLOUS7KFBDOFBSHKJRF3IGSGAC2", "length": 13224, "nlines": 143, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "कोरोनाला हरवण्यासाठी खास नागपुरकरांसाठी तुकाराम मुंढेंनी काढला नवा आदेश", "raw_content": "\nब्युटी पार्लर आणि सलूनबाबत सरकारने घेतला मोठा निर्णय\nउद्धव ठाकरेंचा राज्यपाल भगतसिंग कोश्यारींना दणका, उचललं ‘हे’ पाऊल\nखडसेंच्या हातातील ‘फडणवीस हटाओ’चा फलक खरा आहे का\nनेत्यानं बंगल्यावर नेऊन मारहाण केली; मनोरुग्ण-निराधार लोकांची सेवा करणाऱ्या अक्षय बोऱ्हाडेचा आरोप\nरजमान सणासाठी रस्ते भरणार आणि बाकीचे रस्त्यावर आलं की काठ्या असं कसं चालेल- राज ठाकरे\nमातोश्रीची पायरी का चढलो; शरद पवार यांनी सांगितलं कारण\nखासदार उदयनराजे भोसले अक्षय बोऱ्हाडेच्या पाठीशी; पोलिसांना केलं ‘हे’ आवाहन\nपुण्यातील पावसाचं रौद्ररुप दाखवणारे सहा व्हिडीओ\n‘या’ राज्यातील दोन जिल्ह्यांमध्ये 30 जूनपर्यंत वाढवलं लॉकडाऊन\n‘नथीचा नखरा’ सोशल मीडियात ट्रेंडिंग; नेमका काय आहे हा प्रकार\nTop News • नागपूर • महाराष्ट्र\nकोरोनाला हरवण्यासाठी खास नागपुरकरांसाठी तुकाराम मुंढेंनी काढला नवा आदेश\nनागपूर | सरकारने 19 मे रोजी दिलेल्या आदेशामध्ये नागपूरला रेड झोनमधून वगळण्यात आलं होतं. मात्र शहरात वाढते कोरोनाचे रुग्ण आणि त्यामुळे वाढता संसर्गाचा धोका लक्षात घेता सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने नागपूरला रेड झोनमध्येच ठेवण्याची विनंती आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्य शासनाला केली होती. त्यांची विनंती शासानाने मान्य केली आहे.\nमहाराष्ट्��� शासनातर्फे लॉकडाउन संबंधिचे नवीन आदेश निर्गमीत करण्यात आले असून नागपूर शहर रेड झोनमध्येच राहणार असल्याचे स्पष्ट झालं आहे. याबाबतचे आदेश आजपासून अंमलात येईल. या आदेशामुळे नागपूर महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये रेड झोन संबंधीचे आदेश लागू राहतील, अशी माहिती नागपुरचे मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली.\nनवीन आदेशानुसार खाजगी कार्यालयं पूर्णत: बंद राहणार आहेत. तसेच मार्केट, मॉल्स, टॅक्सी सेवा बंद राहणार असून फक्त जीवनावश्यक संबंधित दुकानं वगळता जास्तीत जास्त पाच सुरू राहतील, असेही आदेशात नमूद केलं आहे. त्यामुळे विनाकारण नागपूरकरांनी बाहेर निघू नका अशा सूचना आयुक्तांकडून देण्यात आल्या आहेत.\nराज्य सरकारने लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. महाराष्ट्रामध्ये कोरोनाची रुग्णसंख्या मुंबई, पुणे, नाशिक, मालेगाव, औरंगाबाद, सोलापूर आणि नागपूर या प्रमुख शहरात वाढताना दिसतच आहे. ही प्रमुख शहरं रेड झोन क्षेत्रात येत असून या शहरांमध्ये प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये अटी शिथिल न करण्याचा विचार राज्य सरकारने घेतला.\nआनंदाची बातमी… पुण्यात पहिली प्लाझ्मा थेरपी यशस्वी, पुणेकरांना दिलासा\nराज्यात कोरोनावर मात करण्याचा उच्चांक, एकाच दिवसात बरे झाले 1408 रूग्ण…\nमार्च ते ऑगस्ट या 6 महिन्यांसाठी कर्जदारांना आरबीआयचा मोठा दिलासा\nआरबीआयचा पुन्हा मोठा निर्णय; सर्वसामान्यांना दिलासा\nमुलीचा विवाह सोहळा पार पडताच गँगस्टर अरूण गवळीला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका\n असंघटित क्षेत्रातील कामगारांना मोफत सायकल वाटप\nठाकरे सरकारचा महत्त्वाचा निर्णय; बंधपत्रित डॉक्टर्सच्या मानधनात मोठी वाढ\nसचिन सावंत हे खोटं बोलण्याची फँक्टरी आहे- आशिष शेलार\nकोरोनाच्या परिस्थितीत ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसेवकाची मद्य पार्टी\n‘राज्याचा कारभार नागपुरातून चालवा’; ‘या’ काँग्रेस नेत्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी\nसामूहिक शक्तीच्या जोरावर कोरोनाला आपण निश्चितच हरवू- अजित पवार\nगरिबांसाठी 50 हजार कोटींचं पॅकेज द्या- देवेंद्र फडणवीस\nमार्च ते ऑगस्ट या 6 महिन्यांसाठी कर्जदारांना आरबीआयचा मोठा दिलासा\nनेत्यानं बंगल्यावर नेऊन मारहाण केली; मनोरुग्ण-निराधार लोकांची सेवा करणाऱ्या अक्षय बोऱ्हाडेचा आरोप\nखासदार उदयनराजे भोसले अक्षय ���ोऱ्हाडेच्या पाठीशी; पोलिसांना केलं ‘हे’ आवाहन\nहोय शेरकर माझे मित्र, नाण्याची एकच बाजू ऐकण्यापेक्षा…- अमोल कोल्हे\nअक्षय बोऱ्हाडेच्या आरोपांवर काँग्रेस नेते सत्यशील शेरकर यांचं स्पष्टीकरण\n…तर हर हर महादेव होणारच; नितेश राणेंचा थेट इशारा\nखालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.\n असंघटित क्षेत्रातील कामगारांना मोफत सायकल वाटप\nठाकरे सरकारचा महत्त्वाचा निर्णय; बंधपत्रित डॉक्टर्सच्या मानधनात मोठी वाढ\nसचिन सावंत हे खोटं बोलण्याची फँक्टरी आहे- आशिष शेलार\nकोरोनाच्या परिस्थितीत ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसेवकाची मद्य पार्टी\n‘राज्याचा कारभार नागपुरातून चालवा’; ‘या’ काँग्रेस नेत्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी\nसामूहिक शक्तीच्या जोरावर कोरोनाला आपण निश्चितच हरवू- अजित पवार\n‘या’ तारखेपासून पुण्यातील प्रसिद्ध तुळशीबाग पुन्हा सुरु होणार\nमी नरेंद्र मोदींशी बोललो, चीनप्रश्नी ते चांगल्या मूडमध्ये नाहीत- डोनाल्ड ट्रम्प\n…हा महाराष्ट्र द्रोह आहे आणि गद्दारांना महाराष्ट्र माफ करत नाही- जितेंद्र आव्हाड\n“कोरोनाच्या संकटात समाजकार्य करा, साहेबांच्या स्मृतीदिनी गडावर गर्दी नको”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://buldhana.nic.in/public-utility/%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%A3-%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF-%E0%A4%9C%E0%A4%B3%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%9C/", "date_download": "2020-05-29T14:25:00Z", "digest": "sha1:P7XXBEPP57XU4TNX7MCKIILNR7YYAGCY", "length": 4376, "nlines": 103, "source_domain": "buldhana.nic.in", "title": "ग्रामीण रुग्णालय जळगाव जामोद | जिल्हा बुलढाणा, महाराष्ट्र शासन | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nजिल्हा बुलढाणा District Buldhana\nएसटीडी आणि पिन कोड\nरोजगार हमी योजना विभाग\nअनुदान वाटपाच्या लाभार्थींची यादी\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nग्रामीण रुग्णालय जळगाव जामोद\nग्रामीण रुग्णालय जळगाव जामोद\nग्रामीण रुग्णालय जळगाव जामोद, तालुका जळगाव जामोद जिल्हा बुलढाणा शासकीय रुग्णवाहिका : 1 महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा 108 रुग्णवाहिका : 1\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: May 27, 2020", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/maharashtra/maharashtra-has-not-yet-reached-the-third-phase-of-the-covid-19-says-health-minister-rajesh-tope-118846.html", "date_download": "2020-05-29T13:29:39Z", "digest": "sha1:TCHKLSEO5KHR52MOFCNDXE2ZPTKLFLRI", "length": 30772, "nlines": 227, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "महाराष्ट्र अद्याप कोरोनाच्या तिसऱ्या टप्प्यात गेलेला नाही; राजेश टोपे | 📰 LatestLY मराठी", "raw_content": "\nतमिळनाडू येथे आणखी 874 जणांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्याने आकडा 20,246 वर पोहचला; 29 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nशुक्रवार, मे 29, 2020\nमुंबईतील अग्निशमन दलातील 41 जवानांना कोरोनाची लागण तर 3 जणांवर ICU मध्ये उपचार सुरु\nतमिळनाडू येथे आणखी 874 जणांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्याने आकडा 20,246 वर पोहचला; 29 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nDoctor's Salary Increase: राज्यातील बॉण्डेड, कंत्राटी डॉक्टर्सच्या मानधनात मोठी वाढ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केला निर्णय\nराज्यातील अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत 30 मे रोजी निर्णय होण्याची शक्यता, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार विद्यापीठातील कुलगुरुंशी चर्चा\nCoronavirus मुळे मरण पावलेल्या लोकांसाठी स्पेनमध्ये 10 दिवसांचा दुखवटा सुरु; देशाच्या लोकशाही इतिहासातील सर्वात मोठा Mourning Period\nBe Positive: कोकणातील आंबा उत्पादकांनी Coronavirus संकटात शोधली संधी; तोडली दलालांची साखळी\nठाण्यातील भाजप नगरसेवक विलास कांबळे यांचा मृत्यू; हॉटेलमध्ये आढळला मृतदेह\nअक्षय बोऱ्हाडे मारहाण प्रकरणी विघ्नहर सहकारी साखर कारखाना अध्यक्ष सत्यशील शेरकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल\nपुणे: सहकारनगर पोलीस स्टेशन मधील कर्मचाऱ्याने COVID19 वर यशस्वी मात केल्याबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले अभिनंदन\nमुंबई: दीड महिन्याच्या बाळाची कोरोना विरुद्ध लढाई यशस्वी; ब्रेन हॅमरेज वर सुद्धा केली मात\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nमुंबईतील अग्निशमन दलातील 41 जवानांना कोरोनाची लागण तर 3 जणांवर ICU मध्ये उपचार सुरु\nराज्यातील अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत 30 मे रोजी निर्णय होण्याची शक्यता, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार विद्यापीठातील कुलगुरुंशी चर्चा\nठाण्यातील भाजप नगरसेवक विलास कांबळे यांचा मृत्यू; हॉटेलमध्ये आढळला मृतदेह\nअक्षय बोऱ्हाडे मारहाण प्रकरणी विघ्नहर सहकारी साखर कारखाना अध्यक्ष सत्यशील शेरकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल\nतमिळनाडू येथे आणखी 874 जणांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्याने आकडा 20,246 वर पोहचला; 29 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nछत्तीसगढ राज्याचे माजी मुख्यमंत्री अजीत जोगी यांचे निधन; 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास\nCoronavirus: गोव्यात लॉकडाऊन आणखी 15 दिवस वाढवण्यासह काही नियम शिथील करण्याची अमित शहा यांच्याकडे मागणी- मुख्यमंत्री प्रमोद सावंत\nMonsoon 2020: महाराष्ट्रात जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून दाखल होण्याचा अंदाज; 1 जून पर्यंत केरळमध्ये धडकणार\nCoronavirus मुळे मरण पावलेल्या लोकांसाठी स्पेनमध्ये 10 दिवसांचा दुखवटा सुरु; देशाच्या लोकशाही इतिहासातील सर्वात मोठा Mourning Period\nCoronavirus Updates: जगभरात कोरोनाबाधितांचा आकडा 5.7 मिलियन तर बळींचा आकडा 355,000 च्या पार\nNASA चं ऐतिहासिक SpaceX रॉकेट लॉन्चिग खराब वातावरणामुळे रद्द; 30 मे दिवशी पुन्हा केले जाणार प्रयत्न\nभारत-चीन संबंधावर डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विट; म्हणाले दोन्ही देशांमध्ये अमेरिका मध्यस्थी करण्यास तयार\niQOO 3 स्मार्टफोनवर ग्राहकांना मिळणार 3 रुपयांची सूट, जाणून घ्या फिचर्ससह नवी किंमत\nगुगल पे 'Nearby Spot' फिचर आता भारतातील 35 शहरांमध्ये उपलब्ध; जवळची अत्यावश्यक सेवांची दुकाने दाखवून करणार युजर्सची मदत\n घरातून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना Google देणार 75 हजाराचा भत्ता; Work From Home करताना लॅपटॉप, फर्निचर विकत घेण्यासाठी मदत\nMitron App: आता TikTok ला विसरा, व्हिडिओ बनवण्यासाठी सादर आहे भारतीय 'मित्रों अ‍ॅप'; जाणून घ्या याच्या वापरासाठी Step-by-Step Guide (Video)\nOla Electric भारतात पुढच्या वर्षात लॉन्च करणार इलेक्ट्रिक टू-व्हिलर\nCoronavirus Effect: लॉकडाउन मुळे मारुति सुझुकी ला मोठा तोटा; एप्रिल महिन्यात एकाही गाडीची विक्री नाही\nबीएमडब्ल्यू इंडियाचे सीईओ रुद्रतेज सिंह यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; वयाच्या 46 वर्षी घेतला अखेरचा श्वास\nCoronavirus: लक्झरी वाहन निर्माता कंपनी Mercedes-Benz चा मोठा निर्णय; पुण्यात 1,500 बेड्सचे रुग्णालय बांधण्याची घोषणा\nIND vs AUS 2020-21: क्रिकेट ऑस्ट्रेलियाने भारत दौर्‍याचे जाहीर केलेले वेळापत्रक अंतिम नाही, BCCI ने दिले महत्वाचे संकेत\nवर्ल्ड कप 2011 फायनलमध्ये टॉसवरून झाला मोठा वाद, एमएस धोनीने दुसऱ्यांदा करण्याच्या मागणीचा कुमार संगकाराने सांगितला किस्सा\nकोरोना व्हायरस जगभरात पसरविण्यामागची चीनची मूळ योजना हरभजन सिंह याने केली उघकीस, ट्विटवरून लगा��ली फटकार\nICC ला पात्र लिहून क्रिकेट ऑस्ट्रेलियाने 2021 टी-20 वर्ल्ड कप आयोजित करण्याची केली विनंती, यामागील तर्क जाणून घ्या\n'त्या' वादग्रस्त व्हिडिओबाबत ISKON ने दाखल केली तक्रार; Shemaroo ने माफी मागत तोडले सुरलीन कौर व बलराज स्याल यांच्यासोबतचे व्यावसायिक संबंध\nDabangg Animated Version: लवकरच प्रदर्शित होणार सलमान खानच्या ‘दबंग’चे अ‍ॅनिमेटेड व्हर्जन; 'चुलबुल पांडे' दिसणार नव्या अवतारात\nAmitabh Bachchan Helps Migrants: सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या वतीने मजुरांना मूळगावी नेणाऱ्या 10 बस हाजी अली येथून उत्तर प्रदेश साठी रवाना (See Photos)\nनवाजुद्दीन सिद्दीकी ची पत्नी आलिया हिने घटस्फोटासह पोटगी म्हणून 30 कोटी रुपये आणि 4BHK फ्लॅटची केली मागणी\nराशीभविष्य 29 मे 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nVeer Savarkar Jayanti 2020 Wishes: विनायक दामोदर सावरकर यांच्या 137 व्या जयंती निमित्त Messages, HD Images, Wallpapers शेअर करून द्या विनम्र आदरांजली\nराशीभविष्य 28 मे 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nVeer Savarkar Jayanti 2020 Quotes: वीर सावरकर यांचे देशप्रेम, एकात्मता ते जीवनाकडे सकारत्मक बघायला शिकणारे क्रांतिकारक विचार\nFact Check: कार हिटमुळे हँड सॅनिटायझरचा स्फोट होतो गाडीमध्ये सॅनिटायझर ठेवणे कितीपत सुरक्षित गाडीमध्ये सॅनिटायझर ठेवणे कितीपत सुरक्षित\nManjeshwar Brothers: रुपेरी वाळूत ते आकाशी झेप घे रे पाखरा सह 'ही' गाणी गात नेटकऱ्यांना थक्क केलेल्या मंजेश्वर ब्रदर्स या चिमुकल्यांविषयी जाणून घ्या (Watch Video)\n: मुंबई शहरातही टोळधाड दाखल जुहू, विक्रोळीसह अनेक ठिकाणी टोळ दिसल्याचा दावा; फोटो सोशल मीडियावर व्हायरल\n' जाणून घ्या व्हायरल व्हिडिओ मागील सत्य\nभारत: कोरोना व्हायरस लाईव्ह मॅप\nउपचार सुरु असलेले एकूण रुग्ण\nमहाराष्ट्र अद्याप कोरोनाच्या तिसऱ्या टप्प्यात गेलेला नाही; राजेश टोपे\nमहाराष्ट्र (Maharashtra) अद्याप कोरोनाच्या तिसऱ्या टप्प्यात (Third Phase) गेलेला नाही, असं स्पष्टीकरण राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिले आहे. राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1135 वर पोहोचली आहे. तसेच आतापर्यंत 117 कोरोना रुग्णांनी या विषाणुवर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. महाराष्ट्र अद्याप तिसऱ्या टप्प्यात गेलेला नाही. मात्र, येत्या काळात नागरिकांनी अधिक खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे, असं राजेश टोपे यांनी सा���गितलं आहे.\nकोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग पाळा, असं आवाहनही राजेश टोपे यांनी केलं आहे. तसेच अत्यावश्यक सेवेसाठी किंवा कोणत्याही कारणासाठी बाहेर पडायचं असेल तर मास्क वापरणं सक्तीचं असल्याचं राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रत्येक तालुक्यात रक्षक हॉस्पिटल सुरू करण्यात येत आहेत. तसेच मोठ्या शहरांत मोबाइल क्लिनिक उपलब्ध केले जाणार असल्याचंही राजेश टोपे यांनी यावेळी सांगितलं आहे. (वाचा - कोरोना व्हायरसच्या सर्व टेस्ट मोफत करण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश; 8 एप्रिल 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE)\nराज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे राज्यात कोरोना संसर्गाची तिसरी स्टेज सुरू झाल्याची अफवा पसरत आहे. मात्र, राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली, तरी ही तिसरी स्टेज नाही. यातील पहिल्या स्टेजमध्ये बाहेरुन आलेले लोक कोरोना पॉझिटिव्ह असतात. तसेच दुसऱ्या स्टेजमध्ये बाहेरुन आलेल्या लोकांमुळे स्थानिकांना याची लागण होण्यास सुरुवात होते आणि तिसऱ्या स्टेजमध्ये कोरोनाची लागण लोकांमध्ये पसरते. मात्र, अद्याप राज्यात अशी परिस्थिती निर्माण झालेली नाही, असं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.\nCoronavirus COVID-19 Rajesh Tope कोरोना तिसरा टप्पा कोरोना रुग्ण कोरोना व्हायरस महाराष्ट्र राजेश टोपे\nमुंबईतील अग्निशमन दलातील 41 जवानांना कोरोनाची लागण तर 3 जणांवर ICU मध्ये उपचार सुरु\nतमिळनाडू येथे आणखी 874 जणांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्याने आकडा 20,246 वर पोहचला; 29 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nDoctor's Salary Increase: राज्यातील बॉण्डेड, कंत्राटी डॉक्टर्सच्या मानधनात मोठी वाढ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केला निर्णय\nCoronavirus मुळे मरण पावलेल्या लोकांसाठी स्पेनमध्ये 10 दिवसांचा दुखवटा सुरु; देशाच्या लोकशाही इतिहासातील सर्वात मोठा Mourning Period\nBe Positive: कोकणातील आंबा उत्पादकांनी Coronavirus संकटात शोधली संधी; तोडली दलालांची साखळी\nपुणे: सहकारनगर पोलीस स्टेशन मधील कर्मचाऱ्याने COVID19 वर यशस्वी मात केल्याबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले अभिनंदन\nमुंबई: दीड महिन्याच्या बाळाची कोरोना विरुद्ध लढाई यशस्वी; ब्रेन हॅमरेज वर सुद्धा केली मात\nCoronavirus: जनशक्तीच्या जोरावर कर���ना व्हायरस संकटावर मात करु - उपमुख्यमंत्री अजित पवार\nLocust Attack In Maharashtra: महाराष्ट्र राज्यात 50% टोळधाडीचा नाश – कृषीमंत्री दादा भुसे यांची माहिती\nCoronavirus In Maharashtra: महाराष्ट्रातील तुम्ही राहत असणाऱ्या जिल्ह्यात कोरोनाचे किती रुग्ण आहेत जाणून घ्या; राज्यातील कोरोनाबाधितांची जिल्ह्यानिहाय आकडेवारी\nऔरंगाबाद: साई रंगदाळ या 7वी मध्ये शिकणार्‍या विद्यार्थ्याने कोव्हिड योद्धांच्या मदतीसाठी बनवला रोबोट; औषधं, अन्न पोहचवण्यासाठी करणार मदत\nमहाराष्ट्र पोलिस खात्यामध्ये एकूण 2211 पोलिस कर्मचारी COVID 19 च्या विळख्यात; 24 तासांत 116 जणांना कोरोनाची बाधा\nकोविड-19 च्या वाढत्या संसर्गामुळे गरोदर महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनी गरजेशिवाय रेल्वे प्रवास टाळावा; रेल्वे मंत्रालयाचे आवाहन\nमुंबईतील अग्निशमन दलातील 41 जवानांना कोरोनाची लागण तर 3 जणांवर ICU मध्ये उपचार सुरु\nतमिळनाडू येथे आणखी 874 जणांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्याने आकडा 20,246 वर पोहचला; 29 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nDoctor's Salary Increase: राज्यातील बॉण्डेड, कंत्राटी डॉक्टर्सच्या मानधनात मोठी वाढ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केला निर्णय\nराज्यातील अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत 30 मे रोजी निर्णय होण्याची शक्यता, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार विद्यापीठातील कुलगुरुंशी चर्चा\nCoronavirus मुळे मरण पावलेल्या लोकांसाठी स्पेनमध्ये 10 दिवसांचा दुखवटा सुरु; देशाच्या लोकशाही इतिहासातील सर्वात मोठा Mourning Period\nBe Positive: कोकणातील आंबा उत्पादकांनी Coronavirus संकटात शोधली संधी; तोडली दलालांची साखळी\nLockdown 4 मध्ये आंतरराज्यीय प्रवास करण्यासाठी E-Pass मिळणार; serviceonline.gov.in/epass/ वर पहा कसा कराल अर्ज\nहापूस आंबा कसा ओळखला नैसर्गिकरित्या पिकलेले आणि कृत्रिमरित्या पिकवलेल्या आंब्यातील नेमका फरक काय नैसर्गिकरित्या पिकलेले आणि कृत्रिमरित्या पिकवलेल्या आंब्यातील नेमका फरक काय आंबे विकत घेताना पारखून पाहा ‘या’ गोष्टी\nपरदेशात अडकलेल्या महाराष्ट्रीय लोकांना मायदेशी सुखरूप आणण्यासाठी ठाकरे सरकारचा मदतीचा हात; ‘इथे’ ऑनलाईन माहिती देण्याचंं आवाहन\nप्लाझ्मा थेरपी म्हणजे नेमकं काय यामुळे COVID-19 रुग्णांना फायदा होईल यामुळे COVID-19 रुग्णांना फायदा होईल जाणून घ्या प्लाझ्मा थेरपीचे फायदे, इतिहास, उपचारपद्धती याबद्दल सविस्त��� माहिती\nमुंबईतील अग्निशमन दलातील 41 जवानांना कोरोनाची लागण तर 3 जणांवर ICU मध्ये उपचार सुरु\nDoctor's Salary Increase: राज्यातील बॉण्डेड, कंत्राटी डॉक्टर्सच्या मानधनात मोठी वाढ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केला निर्णय\nराज्यातील अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत 30 मे रोजी निर्णय होण्याची शक्यता, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार विद्यापीठातील कुलगुरुंशी चर्चा\nठाण्यातील भाजप नगरसेवक विलास कांबळे यांचा मृत्यू; हॉटेलमध्ये आढळला मृतदेह", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/gadget-news/mt-fact-check/fact-check-news-of-muslim-boy-in-chandauli-set-ablaze-for-not-chanting-jai-shree-ram/articleshow/70447872.cms", "date_download": "2020-05-29T12:33:22Z", "digest": "sha1:Z3ZPX6TOBD6SRK24HBWGNZYWEBOLPFKZ", "length": 10619, "nlines": 101, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "jay shree ram: fact check:'जय श्रीराम' न म्हटल्याने मुस्लीम तरुणाला पेटवलं\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nfact check:'जय श्रीराम' न म्हटल्याने मुस्लीम तरुणाला पेटवलं\n'जय श्री राम' न म्हटल्यानं उत्तर प्रदेशातील चंदौली गावातील एका १५ वर्षीय युवकाला पेटवल्याचं वृत्त गेल्या काही दिवसांपासून अनेक वृत्त वहिन्या व वर्तमानपत्रात आले होते. त्यानंतर सोशल मीडियावरही या प्रकरणाची चर्चा रंगली होती. या प्रकरणाची मात्र आता एक वेगळी बाजू समोर आली आहे.\nfact check:'जय श्रीराम' न म्हटल्याने मुस्लीम तरुणाला पेटवलं\n'जय श्री राम' न म्हटल्यानं उत्तर प्रदेशातील चंदौली गावातील एका १५ वर्षीय युवकाला पेटवल्याचं वृत्त गेल्या काही दिवसांपासून अनेक वृत्त वहिन्या व वर्तमानपत्रात आले होते. त्यानंतर सोशल मीडियावरही या प्रकरणाची चर्चा रंगली होती. या प्रकरणाची मात्र आता एक वेगळी बाजू समोर आली आहे.\n१५ वर्षीय खलील अन्सारी रविवारी सकाळी घरातून फिरायला जातो असं सांगून बाहेर पडला. खलीलच्या म्हणण्यानुसार, तो जेव्हा छतेम गावाजवळ पोहचला तेव्हा चार तरुणांनी त्यांच्या चेहऱ्यावर कपडा बांधून त्याला शेतात नेले व त्याच्यावर तेल टाकून पेटवून दिलं आणि तिथुन पळ काढला.\nत्या मुस्लिम तरुणानं स्वतःच आत्मदहनाचा प्रयत्न केला असल्याचं समोर आलं आहे. तरुण त्या घटनेच्या ठिकाणी पोहचला तेव्हा तिथं कोणीही नव्हत. तरूणानं स��वतःच अंगावर ओतून पेटवून घेतले. हा सगळा प्रकार घडला तेव्हा तिथं उपस्थित असलेल्या व्यक्तीनं ही माहिती पोलिसांना दिली. इतकंच नव्हे तर, तरुणाच्या आईला काही जणांकडून या घटनेला जय श्री रामची जोड दिल्यास टीआरपी मिळेलं असं सांगण्यात आलं होतं.\nयूपी पोलिसांनी काही दिवसांपूर्वी या घटनेच्या मुळापर्यंत जाण्याचा आम्ही पर्यंत केला. या प्रकरणाची पूर्ण चौकशी केल्यानंतर या प्रकरणात काहीही तथ्य नसल्याचं आढळलं आहे. 'ही पूर्ण घटना तथ्यहीन, द्वेष पसरवण्यासाठी रचलेली गोष्ट आहे. सोशल मीडियावर ही अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई केली जाईल.' असं ट्वीट केलं आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nFake Alert: चिनी सैन्यावर ट्विट करणारे हे हँडल इंडियन आ...\nfact check: यूपीत रस्त्यावरच्या हिंसाचाराला तुर्की-पाकि...\nfact check: बस दुर्घटनेचा व्हिडिओ PIA विमान दुर्घटनेच्य...\nFake Alert: सम-विषम स्कीम अंतर्गत शाळा उघडण्याचे ट्विट ...\nFact Check: गृह मंत्रालयाने सर्व राज्यांतील शाळांना उघड...\nFact Check: चांद्रयान २ ने पाठवले पृथ्वीचे फोटो\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nमुस्लिम तरुणाला पेटवलं जय श्री राम Muslim boy jay shree ram hindu\nस्थलांतरितांसाठी धावली ठाण्याहून रेल्वे\n माकड करोना चाचणीचे सॅम्पल हिसकावून पळून गेले\nनेपाळचे पंतप्रधान स्वतःच्याच देशात तोंडघशी; नव्या नकाशाला मंजुरी नाही\nFAKE ALERT: वाराणासीमध्ये मशीद आणि शाळेतील मुलांची हत्या पोलीस करीत नाही, खोटा दावा व्हायरल\n'या' घटनेनंतर जवाहरलाल नेहरू रायबरेलीशी जोडले गेले; वाचा\nअंतिम सत्र परीक्षा: मुख्यमंत्री करणार कुलगुरुंशी चर्चा\n१० हजारांपेक्षा कमी किंमतीतील जबरदस्त फीचरचे २ फोन लाँच, जाणून घ्या डिटेल\nSEBI Internship: सेबीत इंटर्नशीपची संधी\nबुधचा मिथुन राशीत प्रवेशः 'या' पाच राशींवर सर्वाधिक प्रभाव\n10,000 mAh च्या बॅटरीचा जबरदस्त फोन, ३ दिवस चालते बॅटरी\nधार्मिक शाळांमध्ये आता मिळणार पाठ्यपुस्तकी शिक्षण\nछत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांचे दीर्घ आजाराने निधन\nटीकाकारांना अभिनेत्री स्वरा भास्करचं कामातून उत्तर\nसीमा प्रश्नात तिसऱ्याची गरज नाही; चीनने अमेरिकेला ठणकावले\nभारत-चीन सीमावाद: ट्रम्प म्हणाले, PM मोदींचा मूड चांगला नाही", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/aurangabad-marathwada-news/aurangabad/tourist-falls-in-the-lake-in-ajanta/articleshow/70792992.cms?utm_source=mostreadwidget&utm_medium=referral&utm_campaign=article5", "date_download": "2020-05-29T13:20:35Z", "digest": "sha1:X6DRFFF3GDAP22GOQIF23BSVLQCLGFZ6", "length": 10697, "nlines": 114, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nअजिंठ्यात कुंडात पर्यटक पडला\nअजिंठा लेणी पाहण्यासाठी आलेला पर्यटक धबधबा पाहण्यासाठी गेला व पाय घसरून कुंडात पडला...\nअजिंठ्यात कुंडात पर्यटक पडला\nफर्दापूर : अजिंठा लेणी पाहण्यासाठी आलेला पर्यटक धबधबा पाहण्यासाठी गेला व पाय घसरून कुंडात पडला. अडीच तास प्रयत्न करून दोरीच्या सहाय्याने त्याला बाहेर काढण्यात आले.\nमुंबई येथील अशोक भाऊसाहे होलगुंडे हे अजिंठा लेणी पाहण्यासाठी आले होते. लेणी पाहिल्यानंतर ते सात कुंडावरील धबधबा पाहण्यासाठी गेले. कुंडाकडे जाण्याचा रस्ता बंद असल्याने ते डोंगरावर गेले व तेथून नदीच्या मुख्य प्रवाहात उतरले. तेथे पाय घसरून २०० फूट खोल कुंडात पडले. कुंडात पडल्यानंतर त्यांनी ओरडण्यास सुरुवात केली. ते दोन दास कुंडामध्ये होते. काही वेळानंतर सलमान खान गौसखान (रा. रिठी, ता. कन्नड) यांनी त्यांचा आवाज ऐकला. सलमान खान यांनी मदतीसाठी हाका मारून लेणापूर येथील नागरिकांना बोलाविले. लेणापूर येथील नागरिकांबरोबर लेणीतील कर्मचारी व पोलिसही तेथे आले. त्यांनी दोरीच्या साह्याने होलगुंडे यांना बाहेर काढले. भारत काकडे, विजय जाधव, राजू बनसोडे, सलीम शहा, योगेन मोहिते. पोलिस कॉन्स्टेबल सैय्यद, ज्ञानेश्वर सरळताळे, केंदळे, पोलिस पाटील, शिवाजी पवार, भगवान साठे, ज्ञानेश्वर दनके, समाध साठे यांच्यासह नागरिकांनी होलगुंडे यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले.\nमुंबई येथील अशोक होलगुंडे यांनी शिर्डी, नाशिक, त्र्यंबकेश्वर, शनिशिंगणापूर येथे भेट दिली. तेथून ते अजिंठा येथे आले होते.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\n...अन् मुलावर वडिलांचा मृतदेह नाकारण्याची आली वेळ\n१४ दिवस क्वारंटाइन राहून गावात ���लेल्या कुटुंबाला मारहाण...\nराजकारणात मन रमत नाही; सूर्यकांता पाटील यांचा राजकीय सं...\nऔरंगाबादेत आणखी २ करोनाबाधितांचा मृत्यू; २२ नवे रुग्ण...\n औरंगाबादमध्ये ३० नवीन करोनाबाधित रुग्ण...\nमहायुतीचे अंबादास दानवे यांचा विक्रमी विजयमहत्तवाचा लेख\nस्थलांतरितांसाठी धावली ठाण्याहून रेल्वे\nकरोनामुळे अर्थव्यवस्थेचे मुख्य चाक चिखलात; मंदीने दरवाजा ठोठावला\nप्रसिद्ध गीतकार योगेश गौर यांचं वयाच्या ७७ व्या वर्षी निधन\n करोनाचे संकट नष्ट करण्यासाठी मंदिरात दिला नरबळी\nविद्या बालननं केली 'नटखट' या शॉर्ट फिल्मची निर्मिती\nडोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटला ट्विटरचा पुन्हा आक्षेप\nचार वर्षात तयार झाला 'हा' चित्रपट; ५ जूनला होणार प्रदर्शित\nया १३ शहरांनी संपूर्ण देशाची चिंता वाढवली\nनेपाळचे पंतप्रधान स्वतःच्याच देशात तोंडघशी; नव्या नकाशाला मंजुरी नाही\nविशेष ट्रेन बंद करणार नाही, यूपी सरकारचा यू-टर्न\n'या लीगचे नियम पाळले तर भारतात क्रिकेट सुरु होईल'\n३ हजार रुपयांच्या डिस्काउंटवर मिळतोय हा जबरदस्त फोन, पाहा किंमत\nसकाळी रिकाम्या पोटी पाण्यासह कच्चे लसूण खा, या गंभीर आजारांचा धोका होईल कमी\nव्यावसायिक अभ्यासक्रम शुल्क: मुंबई हायकोर्टाचा राज्य सरकारला दणका\nगंगा दशहरा म्हणजे काय जाणून घ्या मुहूर्त, महत्त्व आणि मान्यता\nसीए : जुलै परीक्षांच्या केंद्रात बदल करता येणार\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/mla-eknath-khadse", "date_download": "2020-05-29T14:33:55Z", "digest": "sha1:ZC4XNFNDJKYLLC7Y4NIOPXZXXLHMD5DK", "length": 4665, "nlines": 88, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nखडसे विधानसभा निवडणूक लढणार नाहीत\nखडसे विधानसभा निवडणूक लढणार नाहीत\nआमच्यामुळे पक्ष असल्याचे समजू नये\nमहावीरच्या संचालकांच्या मालमत्तेवर टाच\nकोणीही कायम एकाच पक्षात थांबत नाही \nदुष्काळाच्या उपाययोजन��� तातडीने सुरू करणार\nफटकळ बोलण्यानेच मी नको\nमाझे, काय चुकले ते सांगा\nमाझे, काय चुकले ते सांगा\nबनावट ऑडिओप्रकरणी आमदार खडसेंकडून फिर्याद\nखडसेंच्या आवाजाची क्लिप व्हायरल\nभोळेंच्या लेटरहेडवरून खडसेंची बदनामी\nमुक्ताईनगरात ६५ टक्के मतदान\nखडसे, महाजन, जैन सारखेच\nखडसे, महाजन, जैन सारखेच\nषडयंत्र रचणाऱ्यांना सोडणार नाही\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=3103", "date_download": "2020-05-29T13:48:37Z", "digest": "sha1:NA6CU7RLV5YCA7I5WGZ3BZQ6RMLJ6AED", "length": 9870, "nlines": 77, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nVNX मराठी न्यूज चॅनल\nगृह विलगीकरण म्हणजे काय \nआदित्य ठाकरे विधानसभेच्या रिंगणात उतरणार\nप्रेमविवाह न करण्याची शपथ घेणारी तरूणी प्रियकरासोबत झाली पसार\nआदित्य ठाकरे यांचा ७० हजार १९१ मतांनी दणदणीत विजय\nअहेरी तालुक्यात अवैध धंद्यांना ऊत\nमोह वेचण्याकरिता गेलेल्या इसमावर वाघाचा हल्ला : इसमाचा मृत्यु\nविविध सरकारी विभागांमध्ये दहावी उत्तीर्ण ते उच्चशिक्षितांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध होणार\nअल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीमध्ये वाढ करण्याचा विचार करावा : डॉ. विश्वजित कदम\nयंदा १०० टक्के पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा अंदाज\nमालेर चक येथे शेतकऱ्याची गळफास लावून आत्महत्या\nशाळांमधून स्वातंत्र्यवीर सावरकर आणि पंडित दीनदयाल उपाध्याय यांचे फोटो काढून टाका : राज्य सरकारने दिला आदेश\nखात्यातून रक्कम गहाळ करणाऱ्या महिलेस ३ वर्षांचा कारावास\nआलापल्ली - सिरोंचा मार्गावर अज्ञात वाहनाने दुचाकीस्वाराला चिरडले\nराज्यभरात गणरायाला निरोप, पुढच्या वर्षी ११ दिवस आधीच येणार\nदारू पिण्यास रोखले म्हणून बापाने पोरीच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवले\nकोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी २५ लाखांचे नियोजन\nअखेर सत्तास्थापनेची कोंडी फुटली ; राज्यात शिवसेना - राष्ट्रवादीचे सरकार\nआरमोरीत दारूविक्रेत्यांचे धाबे दणाणले, १३ दारूविक्रेत्यांना अटक, २ फरार\nदेवेंद्र फडणवीसांना अपात्र घोषित करण्याची याचिका कोर्टात दाखल\nराज्यात शांततेत, पार���र्शक व सुलभ निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज, ८ कोटी ९४ लाख मतदार\nजिल्हा स्तरावर मुख्यमंत्री सचिवालयांतर्गत विशेष कार्यालय सुरू करण्याचा सरकारचा विचार\nलॉकडाऊन काळात नक्षल्यांनी केली रस्ता कामावरील वाहनांची जाळपोळ\nबाहेर जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करा : जिल्हाधिकारी दीपक सिंगला\nदहावीला अंतर्गत गुण पुन्हा सुरू करण्यासाठी शिक्षण विभागाने नेमलेल्या समितीचा सकारात्मक प्रतिसाद\nनगरपरिषदांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीऐवजी एकसदस्यीय प्रभाग पद्धत : मंत्रिमंडळाचा निर्णय\nनिर्भया बलात्कार प्रकरणातील पवन कुमार गुप्ताची दया याचिका राष्ट्रपतींनी फेटाळली\nखबरदारीसाठी व्यायामशाळा, चित्रपटगृहे, नाट्यगृहे, जलतरण तलाव बंद करण्याचा निर्णय : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nआरमोरी येथे ३० लाख १७ हजार रुपयांचा प्रतिबंधित सुगंधित तंबाखूजन्य जप्त\nचंद्रपूर जिल्ह्याच्या विकासाचे खरे शिलेदार सुधीर मुनगंटीवार : मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस\nअपर आयुक्तांनी घेतला जागतिक आदिवासी दिनाच्या तयारीचा आढावा\n३६ जिल्ह्यातील ४९७ सिनेमागृहात 'ऊरी' सिनेमा मोफत दाखविणार\nमुंबईसह देशभरात हाय अलर्ट : दिल्लीत ४ दहशतवादी घुसल्याची माहिती\nसोशल मीडियाद्वारे अफवा पसरविल्यास होणार कठोर कारवाई\nभारतीय महिला टी२० संघाची विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक\nगट्टा परीसरात उदमांजराची शिकार करणारी टोळी साहित्यासह जेरबंद\nदेव हा आता मंदिरात नाही तर संयमात आहे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nनिवडणुकीत १ लाखांहून अधिक व्हीव्हीपॅटचा वापर होणार\nराज्यात उद्यापासून पुन्हा मेघ गर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज\nपुढील चार दिवस विदर्भात उष्णतेची लाट येण्याची शक्यता : हवामान विभागाने वर्तवला अंदाज\nपालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्या गडचिरोली दौरा\nदेशी कट्ट्यासह अट्टल गुन्हेगारास अटक\nआम्हाला नाही तर कुणालाच नाही अशी भाजपची भूमिका ; माणिकराव ठाकरे यांचा भाजपला टोला\nअंमली पदार्थाची तस्करी करणारे केवळ पैसा कमवण्यासाठी तरुणांचे पर्यायाने देशाचे भविष्य उद्ध्वस्त करतात\nआज राज ठाकरे ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहणार\nएका महिलेचा दुसऱ्या महिलेवर ॲसिड हल्ला : नागपूर येथील घटना\nकेंद्र सरकारने कांदा निर्यातीवर घातली बंदी : शेतकरी नाराज\nउन्नाव पिडीतेवर अंत्यसंस्कार : बहिणीला शासकीय नोकरी, घर, शस्त्र परवाना\n‘खर्रा’ हे विष देऊन आमच्या आईबाबांना हिरावू नका\nआचारसंहितेचा धसका , तीन दिवसांत तब्बल ३५५ शासन निर्णय\nआमदार किशोर जोरगेवार यांच्या सूचनेने 3 महिन्यांपासून बंद असलेले इरई धरण मच्छीमारांसाठी सुरू\nछत्तीसगडमधील चकमकीत एका नक्षलवाद्याचा खात्मा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/international/international-news/pm-modi-us-president-trump-discuss-iran-issue-trade-and-defence-5g-ahead-of-g-20-summit/articleshow/69983772.cms", "date_download": "2020-05-29T14:52:28Z", "digest": "sha1:E7T6TRMEQMQWY5HJ7WCSBHQSBWHNFH3B", "length": 13188, "nlines": 106, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nजपानमध्ये मोदी-ट्रम्प यांची भेट; महत्त्वाच्या ४ मुद्दयांवर चर्चा\nपंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची जपानमधील ओसाका येथील जी-२० शिखर संमेलनात भेट झाली. या वेळी पंतप्रधान मोदी यांनी व्यापार, संरक्षण, ५जी कम्युनिकेशन्स नेटवर्क अशा महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली. भेटी दरम्यान ट्रम्प यांनी लोकसभा निवडणुकीत विजय प्राप्त केल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांचे अभिनंदनही केले. या नंतर दोन्ही नेत्यांची जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्यासोबतही बैठक झाली.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची जपानमधील ओसाका येथील जी-२० शिखर संमेलनात भेट झाली. या वेळी पंतप्रधान मोदी यांनी व्यापार, संरक्षण, ५जी कम्युनिकेशन्स नेटवर्क अशा महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली. भेटी दरम्यान ट्रम्प यांनी लोकसभा निवडणुकीत विजय प्राप्त केल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांचे अभिनंदनही केले. या नंतर दोन्ही नेत्यांची जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्यासोबतही बैठक झाली.\nपंतप्रधान मोदी यांनी लोकसभा निवडणुकीत मिळवलेला विजय हा मोठा विजय असल्याचे सांगत ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींचे अभिनंदन केले. मोदी पहिल्यांदाच निवडणुकीत उतरल्यानंतर त्यांना एकाचवेळी अनेक पक्षांशी लढावे लागले. या वेळी मात्र मोदींविरोधात सर्व विरोधक एकत्र येऊन लढले. हा विजय म्हणजे मोदी यांच्या अद्भुत क्षमतेच�� एक उदाहरण आहे, अशा शब्दांत ट्रम्प यांनी मोदींचा गौरव केला.\nभारत आणि अमेरिकेचे संबंध अधिक चांगले बनले असून या दोन्ही देशांदरम्यानची मैत्री आम्ही एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवण्यासाठी कटिबद्ध आहोत, अशा भावनाही ट्रम्प यांनी व्यक्त केल्या. मी आणि मोदी चांगले मित्र बनलो आहोत. दोन्ही देश इतके जवळ कधीच आलेले नव्हते. आम्ही लष्करासह इतर अनेक क्षेत्रांमध्ये एकत्र येऊन काम करू. या परिषदेत आम्ही भारताशी व्यापारावर चर्चा करणार आहोत, असे ट्रम्प यांनी सांगितले.\nपंतप्रधान मोदी ट्रम्प यांचे आभार मानत म्हणाले, 'आम्ही लोकशाही आणि शांततेसाठी कटिबद्ध आहोत. 'सबका साथ, सबका विश्वास' हा आमचा मंत्र आहे. आम्ही मेकइम इंडिया या मंत्रासह पुढे जात आहोत. आपण भारताप्रति प्रेम व्यक्त केल्याबद्दल मी आपला आभारी आहे. दोन देशांदरम्यान ४ प्रमुख मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. यात ईराण, ५जी, संरक्षण, द्विपक्षीय संबंध या विषयांचा समावेश आहे'.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\n'करोना तर फक्त झलक; आणखीही घातक विषाणू अस्तित्वात'...\nभारतीय सीमेवर कुरापती कशामुळे अखेर चीनने मौन सोडलं...\nअमेरिकेचा चीनवर मोठा वार; दूरगामी परिणाम भोगावे लागणार...\n 'या' देशातील रुग्णालयात उरलाय फक्त एकच करोनाबाधि...\nयुद्धाच्या तयारीला लागा, चिनी सैन्याला जिनपिंग यांचे आद...\nद्विपक्षीय संबंध बळकट करूमहत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nस्थलांतरितांसाठी धावली ठाण्याहून रेल्वे\nCBSE: मार्क वाढवायच्या नावे फसवणूक; बोर्डाने केले सावध\nकरोनामुळे पायी आषाढवारी रद्द; हेलिकॉप्टरने पादुका पंढरीत नेणार\n... म्हणून अमिताभ आणि जया यांच्या लग्नात होते फक्त पाच व-हाडी\nपुलवामातील स्फोटकांनी भरलेली कार हिजबुलच्या दहशतवाद्याची; भावाला अटक\nनिर्बंधाचा अमेरिकेनेही विचार करावा; हाँगकाँग सरकारचा इशारा\nप्रसिद्ध गीतकार योगेश गौर यांचं वयाच्या ७७ व्या वर्षी निधन\nमोदी सरकार २.० : या निर्णयांनी गाजवलं पहिलं वर्ष\n करोनाचे संकट नष्ट करण्यासाठी मंदिरात दिला नरबळी\nविद्या बालननं केली 'नटखट' या शॉर्ट फिल्मची निर्मिती\nडोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटला ट्विटरचा पुन्हा आक्षेप\nCBSE: मार्��� वाढवायच्या नावे फसवणूक; बोर्डाने केले सावध\nप्रसिद्ध ज्योतिषी बेजन दारूवाला यांचे निधन; करोनामुळे मृत्यू\n३ हजार रुपयांच्या डिस्काउंटवर मिळतोय हा जबरदस्त फोन, पाहा किंमत\nसकाळी रिकाम्या पोटी पाण्यासह कच्चे लसूण खा, या गंभीर आजारांचा धोका होईल कमी\nव्यावसायिक अभ्यासक्रम शुल्क: मुंबई हायकोर्टाचा राज्य सरकारला दणका\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://kalamnaama.com/2015/01/marathwada-navhe-aatmahatyawada/", "date_download": "2020-05-29T12:54:13Z", "digest": "sha1:5DRKLUJQYXJTPEHXIWG7GHXI6WC54QMK", "length": 11991, "nlines": 86, "source_domain": "kalamnaama.com", "title": "मराठवाडा नव्हे आत्महत्यावाडा – Kalamnaama", "raw_content": "\nदुष्काळ आणि मराठवाडा यांचं नात्याने नव्याने सांगण्याची गरज नाहीय. दुष्काळ आणि त्यानंतर आत्महत्या हे मराठवाड्यातील एक समीकरणच बनलं आहे. गेल्या वर्षभरात तर मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात आत्महत्या झाल्या आहेत. एकटया बीड जिल्ह्यात शेतकर्यांनी एका वर्षात ८७ आत्महत्या केल्या आहेत. एकूण मराठवाड्यातच ४१३ शेतकर्यांनी आपली जीवनयात्रा संपवलीय. नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आत्महत्या करतोय हे मराठवाड्यातील भयानक दृश्य आहे.\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मराठवाड्यातील शेतकर्यांसाठी विशेष पॅकेज देऊन शेतकर्यांना तत्काळ मदत दिली तर या आत्महत्या रोखण्यास नक्कीच मोठी मदत होईल. मराठवाड्यात दुष्काळाचं विदारक चित्र पहायला मिळतंय. पाण्यासाठी महिला कित्येक मैल वणवण करत आहेत. तसंच जनावरांच्या चार्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. मराठवाड्यात कित्येक वर्षांपासून अनेक समस्या आहेत. हा प्रदेश नेहमीच मागास राहिला आहे. त्यामुळे मराठवाड्याला केंद्रात असलेलं नरेंद्र मोदी यांचं सरकार आणि राज्यात असणारं देवेंद्र फडणवीस यांचं सरकार ‘अच्छे दिन’ दाखवतील काय हाच खरा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडलाय.\nगेल्या चार वर्षांपासून मराठवाड्यात पडणार्या दुष्काळाची भयानकता वाढत चालली आहे. पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यामुळे इथले शेतकरी मेटाकुटीला आलेले आहेत. महिलांना पाण्य���साठी दोन दोन किलोमीटर भटकंती करण्याची वेळ आली आहे. जालना आणि बीड या दोन जिल्ह्यांत तर नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. प्रत्येक गावात गेलं की अर्ध गाव वाडी वस्तीच्या ठिकाणी राहण्यास गेलेलं आहे असं चित्र तुम्हाला पाहायला मिळेल. बीड जिल्ह्यातील अकरा तालुक्यांतील सहा लाख लोक गाव सोडून रोजगारासाठी बाहेर जिल्ह्यात स्थलांतरित झाले आहेत. मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी या जिल्ह्यात निर्माण झालीय ही विचार करायला लावणारी बाब आहे. आधीच्या सरकारने लोकांची निराशा केल्यामुळे भाजपच्या नरेंद्र मोदी सरकारच्या बाजूने कौल दिला आहे आणि राज्यातही भाजपच्या देवेंद्र फडणवीस सरकारला संधी दिली आहे. परंतु हे राज्य चालवत असताना मराठवाड्याकडे लक्ष देण्याची मोठी गरज निर्माण झालीय. मराठवाड्यात उद्योग-व्यवसाय नाहीत, पाण्याची भयानकता आहे, ती दूर केली तर भविष्यात चांगले दिवस मराठवाड्यातल्या नागरिकांना पहायला मिळतील.\nबीड जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. विशेषतः आष्टी तालुक्यात दूध उत्पादन अतिशय कमी झालं आहे. पाच वर्षांपूर्वी इथे अडीच लाख लिटर दुधाचं संकलन होत होतं. परंतु आज दुष्काळामुळे हे प्रमाण दीड लाखांवर आलं आहे. तब्बल एक लाख लिटर दूध उत्पादन घटलं आहे. पशुधनाची संख्याही लाखभराने कमी झाली आहे. अशा भयानक परिस्थितीमुळे बळीराजा अडचणीत आलाय. फळबागवाल्यांची अवस्थाही वेगळी नाही. फळांचं उत्पादन करणारे शेतकरी टँकरने पाणी विकत घेत असून विकतच्या पाण्यावर झाडं जगवण्याची वेळ शेतकर्यांवर आली आहे. हीच\nपरिस्थिती जिल्ह्यातील शेतकर्यांची आहे. या सगळ्यामुळे मराठवाड्याला आज खमक्या नेतृत्वाची आठवण होत आहे. विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर चांगल्या नेतृत्वाची गरज मराठवाड्यात निर्माण झालीय. ही उणीव कोण भरून काढणार असा प्रश्न अनेकांच्या मनात घर करून उभा राहिला आहे. मराठवाड्याच्या अपेक्षा सध्या पंकजा मुंडे आणि अमित देशमुख या युवा नेतृत्वाकडून आहेत. पण ते येणार्या काळात मराठवाड्याची बाजू मांडून काय काय योजना इथे खेचून आणतात यावरच त्यांचं यश अवलंबून आहे. राज्यात आणि केंद्रात भाजपचं सरकार असल्याने पंकजा मुडेंना आपलं नेतृत्व सिद्ध करायची मोठी संधी आहे.\nयेणार्या काळात दुष्काळामुळे पीडित झालेल्या शेतकर्यांना तातडीने नुकसानभरपाई आणि पीक विमा मिळाला तरच येथील परिस्थिती बदलेल. अन्यथा येरे माझ्या मागल्या अशीच अवस्था मराठवाड्यातील लोकांची होईल. गेल्या वर्षभरात मराठवाड्यात झालेल्या आत्महत्यांची संख्या प्रचंड आहे. आता येत्या काळात तरी हा आत्महत्यांचा आकडा शून्यावर आणण्यास फडणवीस सरकार यशस्वी ठरेल काय हा खरा प्रश्न आहे.\nPrevious article जबाबदारी विसरलेले विरोधक\nNext article स्पर्धा प्रतिजैविकांची\nप्लेग, करोना, चापेकर आणि रँड…\nकरोना व्हायरस : ७ दिवस सरकारी कार्यालयं बंद राहणार\nविधानसभेत भाजप मात्र स्वतंत्रपणे लढण्याच्या तयारीत : देवगड व सावंतवाडी मतदारसंघावर दावा\nलोकसभा निवडणूका संपल्यानंतर विधानसभा निवडणूका लवकरच होणार आहेत लोकसभेच्या निवडणुकीत भाजपसेना युती असतानाच …\nकाय आहे प्रज्ञा ठाकूरच्या शपथपत्रात \nमित्रांनो, सद्य परिस्थिती वर निराश किंवा नकारात्मक होवू नका.\nIPL 2019 – ८ युवा खेळाडूंना संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/reliance-jio-phone", "date_download": "2020-05-29T15:01:16Z", "digest": "sha1:725GZ56SNXPVCCKWIG74RW4WRNWUEKJ6", "length": 3514, "nlines": 71, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n६९९ रुपयात जिओफोन; दिवाळी ऑफरमध्ये वाढ\nkumbh jio phone : जिओनं आणला 'कुंभ जिओफोन'\nReliance Jio : जिओची नव्या वर्षात नव्या ग्राहकांना नवी 'ऑफर'\nमोठी स्क्रीन असलेला Jioचा स्मार्टफोन येतोय\njio phone 2 sale: आज 'जिओ फोन-२'चा फ्लॅश सेल\nजिओफोन कुठे आणि कसा बुक करायचा माहित्येय\nआता लाट फोर-जी ‘फिचरफोन’ची\nस्क्रीन छोटी, हुशारी मोठी; असा आहे 'जिओ फोन'\nरिलायन्सचा 'जिओ फोन' लाँच; किंमत ० रुपया\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/profiles/nishigandha-wad/", "date_download": "2020-05-29T13:42:19Z", "digest": "sha1:6AAOOBYJBSJ3H4KD55IAARZXEHLVBL4T", "length": 8657, "nlines": 122, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "वाड, निशिगंधा – profiles", "raw_content": "\nनाट्य आणि चित्रपट अभिनेत्री\nनिशिगंधा वाड ही मराठी नाट्य आणि चित्रपटसृष्टीती��� एक अभिनेत्री आहे. लहानपणी दुर्गा झाली गौरी या मराठी नाटकातील तिचे काम लोकांच्या विशेष लक्षात राहिले.\nनिशिगंधाचा जन्म ११ ऑक्टोबर १९६९ रोजी झाला. निशिगंधाने १०० हून जास्त मराठी व हिंदी चित्रपटांतून काम केले आहे. शेजारी शेजारी, एकापेक्षा एक हे मराठी चित्रपट तसेच सलीम लंगडे पे मत रो, कर्मयोद्धा हे तिचे गाजलेले हिंदी चित्रपट. निशिगंधाने कुलवधू या मराठी मालिकेतही काम केले आहे.\nनिशिगंधा ही सुप्रसिद्ध लेखिका विजया वाड यांची कन्या. मराठी अभिनेते दीपक देऊळकर हे निशिगंधाचे पती. निशिगंधाने ५ पुस्तकेही लिहिली आहेत.\nलॉक डाऊन नंतरचं साहित्यविश्व….\n (नशायात्रा – भाग ३४)\n (बेवड्याची डायरी – भाग ३३ वा)\n (नशायात्रा – भाग ३३)\nवलयांकितांच्या सहवासात – संगीत सम्राज्ञी बेगम परवीन सुलताना\nआत्मकेंद्रीत वृत्तीला लगाम.. (बेवड्याची डायरी – भाग ३२ वा)\nइंदिरा गांधी यांची हत्या.. जाळपोळ.. लुटमार (नशायात्रा – भाग ३२)\nझडती.. कडक तपासणी – (बेवड्याची डायरी – भाग ३१ वा)\nडॉ. आनंदीबाई गोपाळराव जोशी\nआनंदीबाई जोशी या भारतातील पहिल्या महिला डॉक्टर होत्या. कष्टाच्या आणि जिद्दीच्या जोरावर अभ्यासक्रम पुरा करून ...\nलेखक, समीक्षक आणि संतसाहित्याचे अभ्यासक म्हणून निर्मलकुमार जिनदास फडकुले हे प्रसिद्ध आहेत. २० स्वलिखित, तर ...\nज्येष्ठ रंगकर्मी मधुकर तोरडमल\nप्राध्यापक, लेखक, दिग्दर्शक, अभिनेता असं अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेले ज्येष्ठ रंगकर्मी मधुकर तोरडमल हे इंग्रजीचे प्राध्यापक ...\nCategories Select Category अभिनेता-अभिनेत्री अर्थ-वाणिज्य इतर अवर्गिकृत उद्योग-धंदे ऐतिहासिक कथाकार कलाकार कवी-गीतकार-गझलकार कादंबरीकार कृषी कॉर्पोरेट कोशकार खेळाडू गायक गायक-गायिका चित्रकार-व्यंगचित्रकार छायाचित्रकार दिग्दर्शक नाटककार निर्माते पत्रकार प्रकाशक प्रवासवर्णनकार बालसाहित्यकार बृहन्महाराष्ट्र भाषांतरकार राजकीय लेखक वकील विज्ञान-तंत्रज्ञान विविध कला वैद्यकिय व्यवस्थापन क्षेत्र व्यावसायिक शासकीय अधिकारी शासन-प्रशासन शिक्षण-क्षेत्र संगीतकार संत-महात्मे सनदी लेखापाल (C.A.) संपादक समाजकार्य समाजसुधारक समिक्षक संरक्षण सेवा सल्लागार संशोधक सहकार सांस्कृतिक-क्षेत्र साहित्य-क्षेत्र स्वातंत्र्यसैनिक\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/video/news/child-brutally-thrashed-by-relative-over-property-dispute/videoshow/61316161.cms", "date_download": "2020-05-29T14:22:29Z", "digest": "sha1:JTAN24THZMUBMADKOY2KYJRMCOXYRAAR", "length": 7846, "nlines": 100, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nजमिनीच्या वादातून चिमुरड्याला बेदम मारहाण\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nआणखी व्हिडीओ व्हिडीओ न्यूज\nवऱ्हाडी करोनाग्रस्त; नवं जोडपं लग्नानंतर क्वारंटाइन\nगावी जाण्यासाठी धारावीत श्रमिकांची मोठी रांग\nकरोनायोद्धयांच्या मदतीसाठी विद्यार्थांने तयार केला रोबोट\nरेशन मिळत नसल्यानं महिलांचा ठिय्या\nकोविड सेंटर उभारलंय, पण वैद्यकिय कर्मचारीच नाहीत\nइतर व्हिडीओ व्हिडीओ न्यूज\nमुंबई: घरी जाण्यासाठी श्रमिकांची गर्दी...\nपगार नाही, आता जगायचं कसं\n५ वर्षाच्या चिमुकल्याचा एकट्यानं विमान प्रवास...\nव्हिडीओ न्यूजवऱ्हाडी करोनाग्रस्त; नवं जोडपं लग्नानंतर क्वारंटाइन\nमनोरंजनजेव्हा सुश्मिता सेनच तिच्या प्रियकराची आणि मुलींची मुलाखत घेते\nमनोरंजन'बेबी' फेम अभिनेता सांगतोय लॉकडाउनमध्ये कसं रहायचं फिट\nव्हिडीओ न्यूजगावी जाण्यासाठी धारावीत श्रमिकांची मोठी रांग\nव्हिडीओ न्यूजकरोनायोद्धयांच्या मदतीसाठी विद्यार्थांने तयार केला रोबोट\nव्हिडीओ न्यूजरेशन मिळत नसल्यानं महिलांचा ठिय्या\nव्हिडीओ न्यूजकोविड सेंटर उभारलंय, पण वैद्यकिय कर्मचारीच नाहीत\nव्हिडीओ न्यूज५० दिवसांची मेहनत लॉकडाऊन ४.०मुळं वाया गेली\nव्हिडीओ न्यूजऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती; मेळघाटातील पाणीटंचाईचे वास्तव\nव्हिडीओ न्यूजघर गाठण्यासाठी मजुरांची रेल्वे स्थानकांवर गर्दी\nव्हिडीओ न्यूजकरोनाग्रस्त असल्याच्या भितीनं कुटुंबाला मारहाण\nभविष्यआजचं राशीभविष्य.. दिनांक २९ मे २०२०\nव्हिडीओ न्यूजमोदींशी बोललो, त्यांचा मूड चांगला नाही : डोनाल्ड ट्रम्प\nव्हिडीओ न्यूजदेशातील ३० समूहांचे करोनावर लस तयार करण्याचे प्रयत्न सुरू\nव्हिडीओ न्यूज...असा उधळला दहशतवाद्यांचा कट\nपोटपूजाआंबटगोड कैरी राइस रेसिपी\nव्हिडीओ न्यूजमजुरांना विमानानं घरी पाठवणारा दिलदार शेतकरी\nव्हिडीओ न्यूजजगभरात वाढतोय कर��नाचा फैलाव, अमेरिकेत मृतांची संख्या लाखांवर\nमनोरंजनक्रांती रेडकर लपून ज्यूस पितेय\nहेल्थ'या' पेयाच्या सेवनाने करा करोना आणि डिहायड्रेशनवर मात..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://vidarbhakranti.com/?p=520", "date_download": "2020-05-29T12:28:21Z", "digest": "sha1:AWYCCIP2CNZ7T2ID4X7AJTMVWDHQ4MDP", "length": 11698, "nlines": 98, "source_domain": "vidarbhakranti.com", "title": "माजी आमदार दिपक दादा आत्राम व जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांच्या हस्ते गोरगरिबांना अन्नधान्य किटचे वाटप – विदर्भ क्रांती", "raw_content": "\nआदिवासी विद्यार्थी संघाकडून व्येंकटापूर येथील गोरगरिबांना जीवनावश्यक वस्तूंचे किट्स वाटप\nआदिवासी विद्यार्थी संघाचं प्रयत्नाने मृत महिलेचा शव पोहोचला घरी\nस्थानिकांचे जीवनमान सुधारण्यासाठी दुग्ध व्यवसायाला चालना द्या… मंत्री सुनील केदार\nसिरोंचा तालुक्यातील बी.एस.एन.एल.ची इंटरनेट सेवा ठरली कुचकामी \nतालुका स्तरावर आदिवासी विकास मंडळ खरेदी करणार मका\nमाजी आमदार दिपक दादा आत्राम व जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांच्या हस्ते गोरगरिबांना अन्नधान्य किटचे वाटप\nआदिवासी विद्यार्थी संघटनेचे नेते तथा अहेरी विधानसभेचे माजी आमदार श्री.मा.दिपकदादा आत्राम तसेच जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मा.अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते गरजू नागरिकांना अन्नधान्य किटचे वाटप\nअहेरी : कोरोना covid-१९ विषाणू चा प्रादुर्भाव संपूर्ण जगात सुरू आहेत. या महामारीचा सामना करण्यासाठी भारत सरकारने लाकडाऊन सुरू केला असून कुणीही बाहेर न पडता घरी राहण्याची विनंती केली जात आहे. यामुळे अनेक लोकांचे उदरनिर्वाह साधन बंद झाले असल्याने माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडून अहेरी तालुक्यातील ग्रा.प.गुड्डीगुडम मधील अत्यंत गरजू व निराधार कुटूंबाना 5 kg तांदूळ,अर्धा kg तुरीची दाळ, मिरची व हळद पावडर,तेल पॉकेट,मीट पॉकेट आदी अन्नधान्य साहित्य किट स्वरूपात वाटप करण्यात आले.\nयावेळी जिल्हा परिषद सदस्य अजय नैताम ,सरपंच गुलाबराव सोयम,उपसरपंच वैभवभाऊ कांकडालवार,प्रकाश दुर्गे,राकेश सडमेक,लक्षण आत्राम आदी उपस्तीत होते.,\nसिरोंचा तालुक्यात रोजगार हमीचे कामे प्रगतीपथावर \nभामरागड तालुक्यात नक्षल चकमकीत पीएसआय सह एक पोलीस शिपाई शहीद ….तीन जवान जखमी\nआपला विदर्भ छत्तीसगड ताज्या घडामोडी तेलंगणा देश महाराष्ट्र मुलाखत राशिभविष्य रोजगार वार्ता संपादकीय\nअंजली तेंडुलकर अहमदनगरच्या शेतकऱ्यांमध्ये, सेंद्रिय शेतीला भेट\nहमदनगर : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सामाजिक उपक्रमात अग्रेसर आहे. आपल्या खासदार निधीतून त्याने अनेक ठिकाणी निधी दिलाय. मात्र त्याची पत्नी अंजली तेंडुलकर यांनीही त्याच्या पावलावर पाऊल टाकलं आहे. अंजली यांनी अहमदनगर जिल्ह्यातील सेंद्रिय शेतीची पाहणी करुन शेतकर्‍यांच्या मदतीसाठी हात पुढे केला. अंजली यांच्या स्नेही क्लिया इथे सेंद्रिय शेतीचा प्रचार आणि प्रसार करत आहेत. अंजली […]\nकरवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर परिसर पूर्ण प्लास्टिकमुक्त झाला आहे\nमंगळवेढ्याच्या स्पेशल हुरडा पार्ट्याना सुरुवात\nअमेरिकेचा पाकवर ड्रोन हल्ला, हक्कानीचा म्होरक्या ठार\nप्रीती झिंटांच्या संघात पोहोचला काश्मीरचा क्रिस गेल, लगावतो १००-१००मीटर लांब षटकार\nमुंबई : जम्मू-काश्मीरचा क्रिकेटर परवेझ रसूल आणि मध्यमगती गोलंदाज उमर नजीर यांना यंदाच्या आयपीएलच्या लिलावात कोणी विकत घेतले नाही. मात्र मंजूर अहमद डारला पहिल्यांदा आयपीएलमध्ये प्रवेश मिळाला. मंजूरला किंग्ज इलेव्हन पंजाबने १० लाख रुपयांना विकत घेतले. मंजूरने मुलाखतीत म्हटले होते, माझे लक्ष्य सध्या आयपीएल इतकेच आहे. गेल्या वर्षी पुणे वॉरियर्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्याकडून खेळलेल्या […]\nउद्या भारत-पाकिस्तान सेमीफायनल रंगणार, पाहा किती वाजता सुरु होणार मॅच\nएनआयएसाठी ‘मोस्ट वॉ़न्टेड’ अब्दुल मुश्ताक कुरेशीला अटक\nमुंबई : मुंबईतील २००६ रेल्वे ब़ॉम्बस्फोटाचा आरोपी इंडियन मुजाहिद्दीन या अतिरेकी संस्थेचा सभासद असलेल्या अब्दुल मुश्ताक कुरेशीला दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने अटक केली आहे. दरम्यान या दहशतवाद्यावर NIA ने ४ लाखांचे बक्षीस ठेवलं होतं. तर इंटरपोलने सुद्धा कुरेशीविरोधात विरोधात रेड कॉर्नर नोटीस काढली होती. अब्दुल कुरेशी हा बॉम्ब बनविण्यात एक्स्पर्ट अब्दुल कुरेशी हा बॉम्ब बनविण्यात […]\nशिर्डीत बनावट व्हीआयपी पास बनवून भाविकांची लूट\nया इंटरनेट न्यूज चॅनेल त��ा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो गडचिरोली न्यायालयाअंतर्गत मर्यादित राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/photos/international/mobile-tower-burned-britain-after-hoax-claims-5g-causes-coronavirus-kkg/", "date_download": "2020-05-29T13:26:45Z", "digest": "sha1:SEM5SXCUIMAOC7FHBZ2N64Y26K43W4V4", "length": 27427, "nlines": 385, "source_domain": "www.lokmat.com", "title": "CoronaVirus: ...अन् त्या एका अफेवेमुळे लोकांनी पेटवले मोबाईल टॉवर - Marathi News | mobile tower burned in britain after hoax claims 5G causes Coronavirus kkg | Latest international News at Lokmat.com", "raw_content": "शुक्रवार २९ मे २०२०\nलहान मुलं, गर्भवती महिला, वृद्धांनी श्रमिक ट्रेनमधून प्रवास करू नये; रेल्वे मंत्रालयाची महत्त्वाची सूचना\nअंतिम वर्षाच्या सत्रातील परीक्षांचा तिढा सोडविण्यासाठी मुख्यमंत्र्यांची कुलगुरुसोबत होणार बैठक\nएल्गार परिषद प्रकरण : सुधा भारद्वाज यांचा अंतरिम जामीन अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळला\nस्थलांतरीत मजूर व रेशन कार्ड नसलेल्या गरजूंना पाच किलो मोफत तांदूळ\nदेशांतर्गत विमान सेवा सुरु झाल्याने एव्हिएशन क्षेत्राला आधार, परिस्थिती हळुहळु पूर्वपदावर येईल\n नुसरत भरुच्या दिसणार मराठी सिनेमाच्या हिंदी रिमेकमध्ये, लॉकडानमध्ये केली घोषणा\nम्हणे, टोळधाड ‘अल्लाह का कहर’... ट्विट करून भलतीच फसली झायरा वसीम\n उर्वशी ढोलकियाच्या फोटोंवरून नजर नाही हटणार\nअतिशय सुंदर आहे सोनू सूदची पत्नी, पाहा त्याच्या संपूर्ण कुटुंबियांचे फोटो\nTikTok चे रेटिंग 1.2 स्टारवरुन पोहचले 4.4 स्टारवर, गुगलने हटविले 80 लाख निगेटिव्ह रिव्ह्यूज\nकेस कापताना आता अशी घेतली जातीये खबरदारी\nरेल्वेचा पुन्हा अनागोंदी कारभार\n१५ जूनपासून शाळा नाही शैक्षणिक वर्षं सुरू होणार\n10च्या विद्यार्थ्यांना 'असे' मिळणार भूगोलाचे गुण\nकोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूबाबत तज्ज्ञांचा मोठा खुलासा; समोर आली ही ५ कारणं\nमुलींच्या 'या' ५ सवयींमुळे मुलांना लगेच येतो राग; तुमच्यासोबतही नक्की होत असणार असा प्रकार\nCoronaVirus : लॉकडाऊनचा रोगप्रतिकारकशक्तीवर 'असा' होत आहे परिणाम; जाणून घ्या लक्षणं\nCoronavirus: आरोग्य कर्मचाऱ्यांवरील कोरोनाचा धोका टळणार; वैज्ञानिकांनी बनवला ‘स्पेशल बॉडीगार्ड’\nकोरोना लसीच्या शोधात भारतात कसं सुरु आहे संशोधन समजून घ्या 'या' गोष्टी\nसोनू सूदचा ४��० रुपयांचा लोकल पास, ID व्हायरल; म्हणाला, Life is full circle\nएल्गार परिषद प्रकरण : सुधा भारद्वाज यांचा अंतरिम जामीन अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळला\nगडचिरोली : 1.75 लाखांची लाच घेणारे दोन वनपरिक्षेत्र अधिकारी एसीबीच्या जाळयात\nसचिन सावंता उपेक्षित, त्यांनी अपेक्षित अभ्यासानंतरच बोलावे; आशिष शेलारांचा टोला\nरेशनिंगवर पुरेसा अन्न पुरवठा नसल्याने कम्युनिटी किचन सुरू ठेवण्याची रिपाईची मागणी; अन्यथा उपोषणाला बसणार\nभाईंदरच्या भाजपा नगरसेविकेवर रहिवाशांना मारहाण, शिवीगाळ प्रकरणी गुन्हा दाखल\nकर्नाटक- दिवसभरात नव्या २४८ रुग्णांची नोंद; राज्यातील आकडा २ हजार ७८१ वर\nऑनलाईन मद्य विक्रीच्या नावाखाली होणारी फसवणूक लक्षात घेता मुंबईत फक्त कॅश ऑन डिलिव्हरीवर भर\nयंदा पायी वारी जाणार नाही, हेलिकॉप्टर, वाहन किंवा विमानपैकी एक पर्याय वापरणार; उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बैठकीत निर्णय\nदेवालाही उन्हाची झळ... पुजाऱ्यांकडून कोल्ड्रिंग अन् चॉकलेट्सचा नैवेद्य\nछत्तीसगडचे पहिले मुख्यमंत्री अजित जोगी यांचे निधन\nदेशाचं नाव इंडियाऐवजी भारत करा; सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेवर २ जून रोजी सुनावणी\nCorona Virus: जगाला संकटात टाकून हे आनंदात जगतायेत; भज्जी चीनवर भडकला\nकर्नाटकात पुन्हा राजकीय संकट येडीयुराप्पांविरोधात २० आमदार बंडाच्या पवित्र्यात\nछत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांचं निधन\nसोनू सूदचा ४२० रुपयांचा लोकल पास, ID व्हायरल; म्हणाला, Life is full circle\nएल्गार परिषद प्रकरण : सुधा भारद्वाज यांचा अंतरिम जामीन अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळला\nगडचिरोली : 1.75 लाखांची लाच घेणारे दोन वनपरिक्षेत्र अधिकारी एसीबीच्या जाळयात\nसचिन सावंता उपेक्षित, त्यांनी अपेक्षित अभ्यासानंतरच बोलावे; आशिष शेलारांचा टोला\nरेशनिंगवर पुरेसा अन्न पुरवठा नसल्याने कम्युनिटी किचन सुरू ठेवण्याची रिपाईची मागणी; अन्यथा उपोषणाला बसणार\nभाईंदरच्या भाजपा नगरसेविकेवर रहिवाशांना मारहाण, शिवीगाळ प्रकरणी गुन्हा दाखल\nकर्नाटक- दिवसभरात नव्या २४८ रुग्णांची नोंद; राज्यातील आकडा २ हजार ७८१ वर\nऑनलाईन मद्य विक्रीच्या नावाखाली होणारी फसवणूक लक्षात घेता मुंबईत फक्त कॅश ऑन डिलिव्हरीवर भर\nयंदा पायी वारी जाणार नाही, हेलिकॉप्टर, वाहन किंवा विमानपैकी एक पर्याय वापरणार; उपमुख्यमंत्���ी अजित पवारांच्या बैठकीत निर्णय\nदेवालाही उन्हाची झळ... पुजाऱ्यांकडून कोल्ड्रिंग अन् चॉकलेट्सचा नैवेद्य\nछत्तीसगडचे पहिले मुख्यमंत्री अजित जोगी यांचे निधन\nदेशाचं नाव इंडियाऐवजी भारत करा; सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेवर २ जून रोजी सुनावणी\nCorona Virus: जगाला संकटात टाकून हे आनंदात जगतायेत; भज्जी चीनवर भडकला\nकर्नाटकात पुन्हा राजकीय संकट येडीयुराप्पांविरोधात २० आमदार बंडाच्या पवित्र्यात\nछत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांचं निधन\nAll post in लाइव न्यूज़\nCoronaVirus: ...अन् त्या एका अफेवेमुळे लोकांनी पेटवले मोबाईल टॉवर\nचीनमधून जगभरात पसरलेल्या कोरोनानं युरोप आणि अमेरिकेत अक्षरश: थैमान घातलं आहे.\nजगातील कोरोनाबाधितांचा आकडा ११ लाखांहून अधिक आहे. ५९ हजारपेक्षा अधिक जणांचा कोरोनामुळे जीव गेला आहे.\nब्रिटनमध्येही कोरोनाची दहशत पाहायला मिळते आहे. ब्रिटनमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा ३८ हजारांपेक्षा जास्त आहे.\nब्रिटनमध्ये साडे तीन हजारांपेक्षा अधिक जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. चिंताजनक बाब म्हणजे ब्रिटनमधील वैद्यकीय कर्मचाऱ्यांनादेखील आता कोरोनाची लागण होऊ लागली आहे.\nत्यातच आता एका अफवेमुळे ब्रिटनमध्ये अडचणी आणखी वाढल्या आहेत. गेल्या काही तासांमध्ये ब्रिटनमधील काही शहरांमध्ये मोबाईल टॉवर पेटल्याच्या घटना घडल्या आहेत.\n५ जी मोबाईल टॉवरमुळे कोरोना पसरत असल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मोबाईल टॉवर पेटल्याच्या घटना घडल्या.\nबर्मिंगहॅममधील मोबाईल टॉवर पेटवून दिल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.\nअनेकांना त्यांच्या घराच्या परिसरात ५ जी मोबाईल टॉवर नको आहे. त्यामुळे कोणीतरी मोबाईल टॉवर पेटवला असल्यास मला त्याबद्दल जराही आश्चर्य वाटणार नाही, अशी माहिती बर्मिंगहॅममध्ये मोबाईल टॉवरजवळ राहणाऱ्या एकानं 'द इंडिपेंडंट'ला दिली.\nयानंतर मोबाईल युके संस्थेनं ५ जी मोबाईल टॉवरमुळे कोरोना पसरत असल्याचा दावा पूर्णपणे खोटा असल्याचं स्पष्ट केलं. मोबाईल युके संस्थेत थ्री, ओटू, ईई आणि व्होडाफोनचा समावेश आहे.\n५ जीच्या मोबाईल टॉवरमुळे फुफ्फुसातील ऑक्सिजन खेचला जातो. त्यामुळे फुफ्फुसावर विपरित परिणाम होतो. माणसाची रोगप्रतिकारकशक्ती कमी होते, असे दावे सोशल मीडियावर केले जात आहेत.\nवुहानमधून ५ ��ी सेवा सुरू झाली. तिथेच सर्वप्रथम कोरोनाचा विषाणू आढळून आला, असा दावा सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या मेसेजमध्ये करण्यात येत आहे.\nमोबाईल सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांनी मात्र हा दावा फेटाळून लावला असून ही केवळ अफवा असल्याचं स्पष्ट केलं आहे.\n उर्वशी ढोलकियाच्या फोटोंवरून नजर नाही हटणार\nअतिशय सुंदर आहे सोनू सूदची पत्नी, पाहा त्याच्या संपूर्ण कुटुंबियांचे फोटो\nया मराठी अभिनेत्रीच्या Hot and sexy अदा पाहून व्हाल क्रेझी\n‘रोडीज’ फेम रघुरामच्या चिमुकल्याचे फोटो व्हायरल, पाहा क्यूट फोटो\n'क्या खूब लगती हो बडी सुंदर दिखती हो', स्पृहा जोशीचे साडीतले फोटो पाहून तुम्हीही हेच म्हणाल..\n मराठमोळ्या हृता दुर्गुळेच्या साडीतील अदा पाहून व्हाल फिदा, म्हणाल- क्या बात\nLove Is Blind : मित्राची पत्नी अन् नातेवाईकाच्या प्रेमात पडलेत हे क्रिकेटपटू\nसानिया मिर्झाची 'मन की बात'; शोएबसोबत लग्न करण्यामागचं सांगितलं खरं कारण\nआलिशान घराची गरज कुणाला; सचिन तेंडुलकर, विराट कोहली यांच्या 'प्रायव्हेट जेट'चा थाटच न्यारा\nवाईटातून चांगलं; ... तर सहा महिन्यांत दोन वेळा होणार IPL स्पर्धा; क्रिकेटप्रेमींची चांदी\nशाहिद आफ्रिदीनं पुन्हा गरळ ओकली; भारतीयांबद्दल केलं वादग्रस्त विधान\nलाईफ झिंगालाला... क्रिकेट सामन्यांनी 'या' मुलींना बनवलं रातोरात स्टार\nCoronavirus: आरोग्य कर्मचाऱ्यांवरील कोरोनाचा धोका टळणार; वैज्ञानिकांनी बनवला ‘स्पेशल बॉडीगार्ड’\nCoronaVirus :चीनमध्ये दुसऱ्यांदा कोरोना विषाणूंचा वेगाने प्रसार; लक्षणांमध्ये होत आहेत 'हे' बदल\nकोरोनासोबत जगताना घरीच्याघरी 'अशी' सुरक्षितता बाळगाल; तरच इन्फेक्शनपासून लांब राहाल\ncoronavirus: लॉकडाऊनचे निर्बंध शिथील झाल्यावर घराबाहेर पडताना अशी घ्या स्वतची काळजी, अन्यथा...\n'ही' जीन्स असलेल्या लोकांना कोरोना विषाणूंचा धोका जास्त; संशोधनातून खुलासा\nCoronavirus : वस्तू किंवा सरफेसला हात लावल्यावर कोरोना पसरण्याबाबत नवा खुलासा, वाचा काय सांगते नवीन गाईडलाइन...\nकोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूबाबत मोठा तज्ज्ञांचा मोठा खुलासा; समोर आली ही ५ कारणं\nलहान बालक,गर्भवती महिला,वृध्दांनी रेल्वे प्रवास करू नये\nघरगुती वादातुन आरोग्य सेविकेचा गळा आवळून खुन\n उर्वशी ढोलकियाच्या फोटोंवरून नजर नाही हटणार\n३४ महाविद्यालयांचे नॅक नामांकन रखडले\nउपेक्षित सचिन सावंतांनी अपेक्षित अभ्यासानंतरच बोलावे; आशिष शेलारांचा टोला\nहेलिकॉप्टरमधून येणार मानाच्या पालख्या; एका पालखीत असणार पाच वारकऱ्यांचा समावेश\nछत्तीसगडचे पहिले मुख्यमंत्री अजित जोगी यांचे निधन\nकर्नाटकात पुन्हा राजकीय संकट येडीयुराप्पांविरोधात २० आमदार बंडाच्या पवित्र्यात\nCoronavirus News: अजित पवारांची मोठी घोषणा; राज्य सरकार लवकरच देणार पॅकेज\nCoronavirus News: मराठमोळ्या तरुणानं बनवला 'कोविड रोबोट'; डॉक्टरांना मदत करणार, रुग्णांची काळजी घेणार\n अमित शाहांची सर्व मुख्यमंत्र्यांसोबत बैठक\nCoronaVirus News : कोरोनाच्या लढ्यात आशेचा किरण देशात \"या\" 9 औषधांची केली जातेय चाचणी\nCoronaVirus News: दिवसभरात २,५९८ जणांना बाधा; कोरोना रुग्णसंख्या ५९,५४६ वर\nCoronaVirus News: धारावीत कोरोनाचा विळखा होतोय सैल; महापालिकेची मेहनत फळाला\nजगभरातील कोरोना व्हायरस अपडेट्स", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://mulnivasinayak.com/marathi/details.php?id=10942", "date_download": "2020-05-29T12:42:59Z", "digest": "sha1:ZKR2JZ6CPXV3KTY4HLSGXAJFJDPVYHSC", "length": 9725, "nlines": 78, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "रिझर्व्ह बँकेच्या प्रश्‍नाने खातेदार अचंबित !सरकारकडे दाखवले बोट, पीएमसी बँक घोटाळा", "raw_content": "\nरिझर्व्ह बँकेच्या प्रश्‍नाने खातेदार अचंबित सरकारकडे दाखवले बोट, पीएमसी बँक घोटाळा\nतब्बल १६ लाख खातेदारांचे पैसे अडकून पडलेल्या पीएमसी बँकेला दिवाळखोरीतून बाहेर काढण्याचा प्रश्न ज्या रिझर्व्ह बँकेने सोडवायला हवा तीच रिझर्व्ह बँक खातेदारांनाच प्रश्न विचारू लागली आहे.\nमुंबई : तब्बल १६ लाख खातेदारांचे पैसे अडकून पडलेल्या पीएमसी बँकेला दिवाळखोरीतून बाहेर काढण्याचा प्रश्न ज्या रिझर्व्ह बँकेने सोडवायला हवा तीच रिझर्व्ह बँक खातेदारांनाच प्रश्न विचारू लागली आहे. पीएमसी बँक विलीन करून घेण्यास कुठली बँक तयार असेल असे तुम्हाला वाटते असा प्रश्नच रिझर्व्ह बँकेेच्या अधिकार्यांनी मंगळवारी खातेदारांच्या शिष्टमंडळाला विचारला.\nखातेदारांचे प्रतिनिधित्व करणार्‍या ७ जणांच्या शिष्टमंडळाने मंगळवारी एकीकडे रिझर्व्ह बँकेच्या अधिकार्‍यांची भेट घेतली व त्याचवेळी बीकेसीतील रिझर्व्ह बँक कार्यालयाबाहेर खातेदारांची निदर्शनेही सुरू होती. शिष्टमंडळाने अधिकार्यांसमोर महत्वाचे मुद्दे मांडले व ठोस उत्तरे मागितली. त्यावर रिझर्व्ह बँकेकडून काही पर्याय समोर येतील अशी आम्हाला आशा होती मात्र पीएमसी बँक विलीन करून घेईल अशी कुठली बँक तुमच्या माहितीत आहे का असा उलट प्रश्न अधिकार्‍यांनी विचारल्याचे शिष्टमंडळातील सदस्य देवेन ओबेरॉय यांनी सांगितले.\nपीएमसी बँकेचे संपूर्ण लेखापरीक्षण होत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला कोणतेही आश्वासन देऊ शकत नाही, असेही या खातेदारांच्या शिष्टमंडळाला ऐकवले गेले. पीएमसी बँक विलीन करण्यासाठी रिझर्व्ह बँक जाहिरात देण्याची सूचना वरिष्ठांसमोर ठेवण्याचे आश्वासन तेवढे अधिकार्‍यांनी दिले. खातेदारांसाठी सरकार पातळीवर काही तात्पुरती व्यवस्था नाही का करता येणार या प्रश्नावर रिझर्व्ह बँकेच्या अधिकार्‍यांनी सरकारकडेच बोट दाखवले. या शिष्टमंडळातील आणखी एक सदस्य जित्सु शेठ यांनी सांगितले की, रिझर्व्ह बँकेच्या समोर आमच्यासाठी तूर्तास कोणताही उपाय नाही.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\nमनरेगात महाराष्ट्रात एससी कुटुंबाना फक्त ९.८७ टक्के रोज�\nसाडेपाच हजार युवक रोज जाताहेत तंबाखूच्या आहारी, देशातील\nकोरोनाचा विषाणू पळवून लावण्यासाठी ब्राम्हण पुजार्‍यान�\nकोरोनाच्या भीतीने मुंबईत ८२ नर्सना घर सोडायला सांगितले,\nगुजरातमध्ये कोरोना चाचण्यांचा गोंधळ, अहमदाबाद मेडीकल अ�\nसायबर गुन्हे वाढले; सायबर भामट्यांची कोरोनात चंगळ, मायक्\nरेशन कार्डासाठी आंदोलन करणार्‍या २५० आदिवासींविरूद्ध ग\nभारत-चीन सीमावादावरून शिवसेनेचा मोदींना खोचक टोला, ढोकल\nगद्दारांना महाराष्ट्र माफ करत नाही, जितेंद्र आव्हाडांच�\n आरोग्य विभागाचा निष्काळजीपणा, उंदीर आणि किड्यांन\nउपासमारीमुळे महिलेचा रेल्वे स्थानकावरच मृत्यू, बाळाची �\nकोल्हापूर-सांगलीतील गतवर्षीच्या पुराबाबत अहवाल सादर, अ�\nअद्याप १० कोटी श्रमिक रोजगाराविना, सेंटर फॉर मॉनिटरिंग इ\nटोळधाड आल्याने शेतकर्‍यांपुढे दुसरे महासंकट, पिके नष्ट\nमुंबईत स्थलांतरीत मजुरांची दुरावस्था, श्रमिक ट्रेनमध्य\nवैद्यकीय अभ्यासक्रम: इतर मागासवर्गीयांना आरक्षण न देणे �\nन्यूज ब्रॉडकास्टर्स असोसिएशनला पक्षकार बनवण्याचे सर्व�\nदेशाच्या मृत्यूदरापेक्षा कोरोनाचा महाराष्ट्राचा मृत्�\nआसाम राज्याला मुसळधार पावसाने झोडपले, एकाचा मृत्यू तर ती\n३१ मे नंतरही लॉकडाऊन उठवणार नाह���, मुख्यमंत्री उद्धव ठाकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/55275?page=2", "date_download": "2020-05-29T14:09:30Z", "digest": "sha1:QOKKAOUY5CJB7UMTEAPOSLDUBF4FFO3Z", "length": 16455, "nlines": 246, "source_domain": "www.maayboli.com", "title": "सॅटीन आणि फक्त सॅटीन - भाग २ - कृतीसह | Page 3 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०२०\nYou are here: मुख्यपृष्ठ /सॅटीन आणि फक्त सॅटीन - भाग २ - कृतीसह\nसॅटीन आणि फक्त सॅटीन - भाग २ - कृतीसह\nया धाग्यावर फोटो जास्त झाल्यामुळे अपलोड व्हायला त्रास होत आहे त्यामुळे हा नविन धागा काढलाय. यापुढे नविन फोटो मी इथे शेअर करेल.. तुम्हीपन तयार केलेल सॅटीनच काम इथं शेअर केल्यास आवडेल..\nबर्‍याच लोकांनी मागे मी दिलेल्या हेअरबेल्ट ची कृती इथे देण्याचा प्रयत्न करत आहे.. लि़ंक त्यावर दिली आहे तरीही फोटोद्वारे ती समजवुन सांगण्याचा हा प्रयत्न.. तुमच्या आवडत्या रंगांना घेऊन तुम्हीसुद्धा हे तयार करा आणि बनवल्यावर त्याचे फोटो शेअर करा :)..\nदुसर्‍या कोलाज मधला शेवटचा फोटो पिकासाने परस्पर अ‍ॅडजस्ट केलाय आणि तो काढून टाकायला मी विसरली. त्यात स्टेपनुसार फोटो अरेन्ज केलेत मी पण १ २ ३ ४ नंबर टाकायला विसरली\nमागील धाग्यावर एक बन असणारा हेअरबेल्ट दिला आणि त्याच रंगाच्या हेअरक्लीप्स सुद्धा दिल्यात. त्यात तयार केलेल्या फुलांच्या पाकळीची हि कृती..\nह्या पिन्स आणि फुलं :\nहि त्याची कृती :\nतुम्हाला आवडेल अशी अपेक्षा करते ..\nगुलमोहर - इतर कला\nरीया मी सद्ध्या तरी\nमी सद्ध्या तरी डेव्हलपमेंट मधेच आहे..\nराहता राहिला बग्स चा प्रश्न तर मला आणखी एक गोष्ट खटकलीए त्या कानातली\nडाव्याबाजुच्या ग्रीन रिबिनचा शेप का\nती रिबीन आहे गं.. पकडू तशी\nती रिबीन आहे गं..\nपकडू तशी राहते..उजव्या बाजुच्या बिडकॅप ला पहा.. डावीकडली पाकळी समोर आहे तेच उजवीकडली दोन पाकळ्यांमधली गॅप समोर आलीये\n मला ती सावली वाटली\n मला ती सावली वाटली\nटीना, etsy अशी एक साईट गुगल\nटीना, etsy अशी एक साईट गुगल कर . तिथे आपण केलेल्या वस्तुंचे फोटो, डिटेल्स, किंमत वगैरे टाकायचे आणि अॅार्डर आली की कुरियर करायचं . आपलं छोटसं ई -दुकानच.\nमी माझ्या क्रोशेकामासाठी बघत होते मध्यंतरी पण नंतर सोडुन दिलं. म्हटलं छंद आहे तेच पुरे. नोकरी आणि घर हेच खुप होतं मला. पण तु बघ. तुझी कपॅसिटी डेफिनेटली जास्त आहे.\nमला यात करिअर वगैरे करायचा विचार नै अज्जिब्बात पण माझ्या असिस्टंट ( माझी मोठी ताई आणि मयु ) सुद्धा हौशी आहे . अर्थात वर बॉस असला तरच .. पण हरकत नाही.. आवड म्हणुन तयार करत राहतो आम्ही अस बरच काही बाही.. ते जर एखाद्याला विकता आल तर छानच आहे..\nप्रॉब्लेम अस विकताना हा आहे कि बरेचदा लोकांना हँडमेड गोष्टी रुचत नाही..ते त्या डेलिकसी ने हाताळत सुद्धा नाही. ओढून पाहु दे , आपटून पाहु दे असले प्रकार करतात आणि म्हणतात,\"छे यात काय \nअसो..बघते..मध्यंतरी आमचा olx वर टाकायचा विचार होता..पण राहुन गेल ते..हे बघते आता..\nफॅबिंडिया किंवा तत्सम दुकानात\nफॅबिंडिया किंवा तत्सम दुकानात चांगले पॅकेजिंग करुन विका(त्याना अप्रोच कसे करायचे माहित नाही), आरामात विकले जातील आणी पब्लिक ओढाताणीचे धाडस करणार नाही.\nमस्त..... मोरपीसा सारख दिसतय..\nसोनेरी आणि काळे पण छान वाटेल. थोडे बोल्ड कॉम्बो आहे पण वेगळे दिसेल.\nमस्त गं टीना, मला आत्ताच्या\nमस्त गं टीना, मला आत्ताच्या आत्ता पाहिजे ते पेन्देन्त\nसायली, निरा, क्रिश्चन्त धन्स\nसायली, निरा, क्रिश्चन्त धन्स ..\nनविन हेअरपिन्स तयार केल्या..\nह्या काळ्या रंगाच्या कृष्णधवल रंगात काढलेले प्रचि\nसुंदर, काळी आणि शेवटची जास्त\nसुंदर, काळी आणि शेवटची जास्त आवडली.:)\nसारखं काय गं तेच तेच सांगायच\nसारखं काय गं तेच तेच सांगायच ---- \"मस्तयं , आवडलयं , छानच ..... \"\nयावेळी तुच काय ते समजून घे \nसारखं काय गं तेच तेच सांगायच\nसारखं काय गं तेच तेच सांगायच ---- \"मस्तयं , आवडलयं , छानच ..... \"\n>> नै तर काय.. ही नुस्तचं फोटो दाखवते.. गटग करत नाही शिकवायला.. करुन पण देत नाही आयतचं ... हुह\nटीने , किती खिदळतेय्स \nटीने , किती खिदळतेय्स \nठसका लागेल गो बयो \nआयला गटग आयडिया सहिये...\nआज सॅटीनचे ट्युलिप बनवले पण मोबाइल वरुन दाखवता नाहीं येत\n काय कलाकारी आहे तुझ्याकडे\nखुप मस्तं झालय हे\nखुप मस्तं झालय हे\nमला स्टुडंट करुन घे ना\nमला स्टुडंट करुन घे ना\nसगळेच आवडले... मलाही शीकव .\nमि पन येनार शिकायला\nमि पन येनार शिकायला\nनविन ट्युलिपचे फुलं तयार\nनविन ट्युलिपचे फुलं तयार करायला शिकली..मग काय त्याचाच धुमाडा धरला..\nफोटो सगळे मोबी मधले म्हणुन एवढे काहि खास नै आले..\nखुपच सोप्पे आहे तयार करायला..मी १\" च्या रिबीन चे तयार केलेयत सगळे..\nआता माझ्याकडे रंगबेरंगी ट्युलिपची बाग फुललीये बघा..असले नसले सगळे रंग वापरलेत.. हिरवा सोडून ..पुढ मागं पान तयार कर���यची म्हटल तर म्हणुन ..\nहे बघा सगळे प्रचि :\n हे पण भारी जमलेत ग\n हे पण भारी जमलेत ग\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nगुलमोहर - इतर कला\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://ayushdarpanmarathi.blogspot.com/2015/11/blog-post_8.html", "date_download": "2020-05-29T14:02:32Z", "digest": "sha1:VW7EVCFCEP3SVJVWWJA65R5U4DK7JMOX", "length": 18330, "nlines": 186, "source_domain": "ayushdarpanmarathi.blogspot.com", "title": "आयुष दर्पण: आहारयोग", "raw_content": "\nहा ब्लॉग मराठी लोकांसाठी असून, याची निर्मिती तथा संपादन आयुष दर्पण या स्वास्थ पत्रिका द्वारे केले जाते . आमचा उद्देश सामाजिक माहिती पोहोचविने असून आम्ही त्या साठीच कार्यरत आहोत . www.ayushdarpan.org\nआमचे दुसरे वेब साईट्स\nमराठी आयुष दर्पण WordPress\nआयुष दर्पण बातमी पत्र\nसलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला\nसलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला\nआज आहाराच्या अतियोगाविषयी जाणून घेऊया.\nअतियोग म्हणजे गरजेपेक्षा जास्त खाणे, जास्त वेळा सेवन करणे, भूक न लागताही खाणे, वेळेवर वा अवेळी पण पचायला अति जड, अति स्निग्ध, थंड, एकाच प्रकारचे वा रसाचे अन्न उदा फक्त गोडच वा तिखटच अन्न खाणे, जेवताना 2 घास कमी खावे असे असूनही केवळ जिभेला चांगले लागतेय म्हणून खाण्या-पिण्याचा अतिरेक करणे, तडस लागेपर्यंत जेवणे, जेवल्यावर सुस्ती, जडपणा जाणवणे म्हणजे अतियोग.\nवजन जास्त असणारे वा मेद/चरबी जास्त असणार्या व्यक्तिंमध्ये अन्न प्रमाणतः जास्त असतेच असे नाही, मात्र पचायला जड, अयोग्य, अतितेलकट-तुपकट अन्नपदार्थ वेळी-अवेळी खाण्याने शरीर अतिबाळसेदार, फोपसे होते.\nकाही व्यक्ति सांगतात - की अगदी हवा ही सुद्धा अंगी लागते smile emoticon.. विनोद बाजूला ठेवला तर हवा ही अंगी लागते यासाठी पूर्वीचा चुकीचा आहार-विहार कारणीभूत आहे आणि त्याचे परिणाम आजही दिसताहेत असेच म्हणायला हवे.\nआधीच्या लेखात वजन कमी करण्याचे अशास्त्रीय व चुकीचे पर्याय वापरले जातात असे लिहिलेय. त्याचप्रमाणे वजन वाढविण्यासाठीही फक्त केळी, वेगवेगळे flavoured शेक्स्, High protein, Soy, Malt इ.युक्त supplements, यांचा अयोग्य, अधिक व अनिर्बंध वापर याचेही दुष्परिणाम कालांतराने दिसतातच. केवळ खाणेच नव्हे तर Steroids सा���ख्या औषधांनीही वजन वाढणे, सूज येणे असे दुष्परिणाम दिसतात. जाहिरातींच्या मागे न लागता, आपल्या आयुर्वेदीय तज्न्य वा वैद्याला विचारून आपल्या पचनशक्ति व भुकेप्रमाणे खाणे हेच योग्य आहे.\nबरे असे अति व अयोग्य खाण्याचे इतर दुष्परिणाम काय तर याने फक्त शरीरातील चरबीच जास्त वाढते, पण इतर सर्व शरीरघटकांचे योग्य पोषण न झाल्याने, दिसायला शरीर मोठे मात्र ताकद नाही असे होते, सूज येते, घाम येतो, कायम जडपणा, सुस्ती, निरुत्साह जाणवतो, केसांचे, त्वचेचे रोग होतातच शिवाय प्रमेह, मेदोरोग, हृदय, वृक्क/किडनीवर परिणाम, अंतःस्रावी ग्रंथीवर दुष्परिणाम, लघवीच्या तक्रारी, घामाच्या तक्रारी इ. अनेक तक्रारी निर्माण होतात. यावर आहार-विहार-जीवनशैली बदलणे हाच उपाय आहे हे कळत असूनही फक्त dieting वा पाणीच भरपूर पिणे, नुसती फळेच खाणे वा वेगवेगळे रस घेणे, वजन कमी करणाऱ्या गोळ्या घेणे, HRT, इन्सुलीन, थायराॅईड, इस्ट्रोजेन अशी hormonal treatment घेणे, केवळ ओटस्, सोया, काॅर्नफ्लेक्स असेच खाणे, कोणताही व्यायाम पण तोही प्रकृती,काल,वय,शरीराची गरज यांकडे दुर्लक्ष करून करणे अशा मार्गांनी कायमचा नव्हे तर तात्पुरता उपाय होतो, अपायही होतो. अशाने आलेले आजारपण लांबते. शिवाय आजारांचे स्वरूपही गंभीर असते.\nजसे अन्नाबद्दलचे तसेच कोणतेही पेये अगदी पाणी सुद्धा पिण्याचा अतिरेक होऊन चालत नाही. पाणी न पिता इतरच पेये घेणे मग ती soft drinks असो वा hard drinks, चहा वा काॅफी इ पेये - त्यांच्या अतिरेकानेही त्रास होतात, शरीराचे योग्य पोषण होत नाही, प्रमेह, सूज येणे, यकृत्, किडनीवर ताण येऊन त्याची दुखणी निर्माण होणे असे विकार प्रामुख्याने होतात. विकतच्या पेयांतील कृत्रिम घटकांचे त्रास कैक पटींनी जास्त व दीर्घकालीन आहेत.\nबघा बरं - जीभ व पोट हे स्वास्थ्य राखण्यासाठी आहेत, चोचले पुरविण्यासाठी नाहीत हे कळायला काही रोगच व्हावे लागतात, त्याशिवाय किंवा तरीही आपण मूळ कारणांचा विचार करत नाही यापेक्षा मोठे दुर्दैव कोणते अज्ञानात सुख असते असे म्हणतात. तात्पुरते खरे असेलही ते पण दुर्लक्ष करण्यात मात्र सुख व कायमचे हित नक्की नाही.. हो किनई\nमागील लेखात लिहिल्याप्रमाणे आपल्या मौल्यवान शरीराशी, मनाशी संवाद साधलात का साधला असेल तर उत्तमच. कालच हा संवाद साधायचा होता खरा, पण आजही, आत्ताही सुरुवात करू शकतोच की आपण.. तर सुरुवात करा, शरीराशी स���वाद साधा- स्वतःच्या मनात डोकावून पाहा.. अगदीच नाही काही कळलं तर विचारा की आपल्या वैद्यांना.. अगदी समाधान होईपर्यंत विचारा पण मग मात्र खरोखरीच योग्य खाण्याचा मार्ग स्वीकाराच ही कळकळीची विनंती.\n© वैद्य तनुजा गोखले,\nLabels: आयुर्वेद, आहार, आहारयोग\nगर्भ संस्कार लेखन माला\nगर्भ संस्कार लेखन माला (26)\nपुरुष वंध्यत्व – आयुर्वेदाच्या चष्म्यातून\nऔषधी गर्भसंस्कार उत्पादने व प्रचलित मासानुमासिक पा...\nअबीज रजःप्रवृत्ती (Anovulatory cycle) व संशोधनात्म...\n*आयुमित्र* *शेतकरी असंसर्गजन्यव्याधी आणि आयुर्वेद* मित्रांनो, सध्या महाराष्ट्र, मध्यप्रदेश ह्या राज्यांमध्ये अन्नदात्याचे आंदोलन सुरू आह...\nविषबाधा. होम मिनिस्टर च्या कार्यक्रमातून घरोघरी पोहोंचलेल्या आदेश बांदेकर या प्रसिध्द अभिनेत्यास दुधी च्या रसातून विषबाध...\nपंचमहाभूत आणि आपले आरोग्य\nपंचमहाभूतांचे वर्णन मुख्यतः आयुर्वेद व आध्यत्मशास्त्र ह्यात आढळून येते. विश्वातील सर्व घटक हे पंचमहाभूतांनीच बनलेले आहे असे हे शास्रे...\nसुप्रजननासाठी गर्भिणी आहार अन्नात भवन्ति भूतानि | अन्नाद्वारे सर्व प्राणि मात्रांची निर्मिती व वाढ होते. अन्न हेच आपल्या अस्तित...\nनखदर्पण हातांवरील रेषांप्रमाणेच नखांवरुनही भविष्य जाणून घेता येते. अस म्हणतात कि चेहरा हा मनाचा आरसा असतो, तर नख हे मन व शरीर दोघांचेही प्...\nपित्त प्रकोपक आहार आने विहार केल्याने त्वचाश्रित भ्राजक पित्त प्रकोपित होते वायु सह मिसलून ते केसाची मुले (रोमकूप) ख़राब करते व केस गलु ला...\n॥ एकांगवीर रस ॥\n॥ एकांगवीर रस ॥ शुद्धगन्धं मृतं सूतं कांतं वंगं च नागकम्‌ ताम्रं चाभ्रं मृतं तीक्ष्णं नागरं मरिचं कणा ॥ सर्वमेकत्र संचूर्ण्यं भावयेच्च...\nआम्लपित्त / हायपर अ‍ॅसिडीटी\nआम्लपित्त / हायपर अ‍ॅसिडीटी आपल्या पचनसंस्थेत मुख, अन्ननलिका, जठर, लहान आतडे, मोठे आतडे इत्यादी अवयव आहेत. यापैकी जठराशी संबंधित असणारी...\nचांगल खा, चांगल दिसा \nचांगल खा, चांगल दिसा जैसा खाये अन्न वैसा होवे मन ही हिंदी म्हण आपण कधीना कधी ऐकली असेलच . पण आपण जसा आहार घेतो त्याचा प्रभाव आपल्या सौं...\nआपले लेख पाठविण्याकरिता कृपया word file मध्ये type करून खालील पत्त्यावर पाठवावीत\nलेखन प्रकाशित करण्याचे पूर्ण निर्णय संपादक घेतिल.\nलेखन कुणाचेही लेख चोरून पाठवलेले नसावे .\nआयुर्वेद , योग, आरोग्य, आहार , ��ेती, सामजिक विषय, पंचांग, या विषयावर आधारित असावे\nडॉ . सुशांत शशिकांत पाटील\nऔषधी गर्भसंस्कार उत्पादने व प्रचलित मासानुमासिक पाठ, एक तौलनिक अभ्यास \nऔषधी गर्भसंस्कार उत्पादने व प्रचलित मासानुमासिक पाठ, एक तौलनिक अभ्यास (फक्त वैद्यकीय व्यावसायिकांसाठी) तौलनिक अभ्यास (फक्त वैद्यकीय व्यावसायिकांसाठी) तौलनिक अभ्यास \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://misalpav.com/node/44571", "date_download": "2020-05-29T14:04:06Z", "digest": "sha1:WXYJLDVXHCXQCHE7AK72XVONNKXGYWGP", "length": 10018, "nlines": 203, "source_domain": "misalpav.com", "title": "\" कशी आहेस ? \" | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nफिझा in जे न देखे रवी...\nउरले सुरले बळ एकवटून\nमीही फक्त मान हलवली .\nशब्द खूप जड असतात ........\nनाहीतर सांगितलं असतं त्याला\n\"जशी सोडून गेलास ....... तशीच आहे \nहाच तर प्रॉब्लेम आहे बायकांचा...\nजे घडाघडा बोलायला ते न बोलता समोरच्याने समजावून घ्यावे अशी त्यांची अपेक्षा असते.\nत्यामुळे अपेक्षाभंगाचे दु:ख आयुष्यभर वागवत बसावे लागते,\nआणि पुरुषांचा हा प्रॉब्लेम\nआणि पुरुषांचा हा प्रॉब्लेम आहे की तिच्या मनात आपल्याबद्दल काही भावना आहेत की नाही ते कळायला मार्ग नाही. त्यामुळे उगाच सॅंडलचा टॅटू कशाला गालावर गोंदवून घ्या म्हणून ते पण दुसऱ्या मुली शोधायला लागतात. =)))\nयाला म्हणतात खरी कविता.\nकिमान शब्द कमाल आशय.\nछंदफंद याच्या चरकातून काढला आणि उपमा चंद्र यांच आलं लिंबू मारून केलेल्या ऊसाच्या रसाच्या कविता महीनाभर धुमाकूळ घालत होत्या...\nचुकार आडवाटेचा पांथस्थ वाचकांची पत्रेवाला नाखु\nजबराव जबराव जबराव , सुंदर आशयघन कविता\nजीवन घट्ट पेलून धरलं\nतू निघून गेलास जिथून\nतिथेच मनाला पुरून टाकलं\nतेच तेच बघून बघून\nमी पुन्हा पुन्हा तिथेच जाते\nत्याच प्रहरांशी , झाडावेलींशी खेळत\nतुझी वाट बघत असते\nमाझी स्वाक्षरी ( प्रेरणा मदनबाण साहेब )\n22 May 2019 - 3:07 pm | मिसळलेला काव्यप्रेमी\nआवडली.. नेमकी तरीही सूचक\nआवडली.. नेमकी तरीही सूचक\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 17 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Accident-on-Karad-Chiplun-highway/", "date_download": "2020-05-29T13:58:38Z", "digest": "sha1:E22ULAMUS5HZRWJG5BCBHNCHJKTFHK3A", "length": 8049, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कराड-ˆचिपळूण महामार्गावर प्रवाशांच्या जीवाशी खेळ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › कराड-ˆचिपळूण महामार्गावर प्रवाशांच्या जीवाशी खेळ\nकराड-ˆचिपळूण महामार्गावर प्रवाशांच्या जीवाशी खेळ\nपाटण : गणेशचंद्र पिसाळ\nकराड ˆ चिपळूण राज्यमार्गाचा राष्ट्रीय महामार्ग बनविण्यासाठी सध्या सुरू असलेल्या कामात प्रवाशी व वाहनधारकांच्या सुरक्षेचा अक्षरशः खेळखंडोबा चालविला आहे. रस्त्यात किंवा कडेला काढण्यात आलेल्या भल्यामोठ्या जीवघेण्या खड्यांच्या बाजूला लाकडी काटक्या लावून सध्या सगळ्यांच्याच जीवाशी येथे खेळ चालविला आहे.\nराज्यकर्ते, शासन, प्रशासन यांचा राजाश्रय लाभल्याने येथे संबंधित कंपनीला कोणीच जाब विचारण्याचे धाडस दाखवीत नाही. आजवर अनेकांचे जीव गेले कित्येक कायमचे जायबंदी झाले यापुढेही ही मालिका अशीच कायम रहाण्याची दाट शक्यता असल्याने यात आता न्यायालयानेच हस्तक्षेप करावा अशी मागणी पुढे येत आहे.\nपावसाळ्यात काही दिवस संथ गतीने चाललेल्या कराड ˆ चिपळूण राज्यमार्गाचा राष्ट्रीय महामार्ग बनविण्याच्या कामाला आता पुन्हा गती मिळत आहे. मात्र ही कामे सुरू असताना प्रवाशी व वहातुकदार यांच्या जीवासह वाहनांचीही खबरदारी घेण्याचे सर्व कायदेशीर नियम, निर्बंध संबधितांनी अक्षरशः बास्तानात गुंडाळून ठेवल्याचे भयावह चित्र पहायला मिळत आहे. याच रस्त्यावर सध्या रस्ता कमी आणि खड्डे जास्त अशी अवस्था आहे. त्याचवेळी रुंदीकरणासाठी बाजूला खोदण्यात आलेल्या महाकाय अगदी विहिरीच्या आकाराच्या खड्यांबाबतही संबंधित��ंकडून कोणत्याही सुरक्षा व्यवस्था करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे या खड्यात रात्रीच्या अंधारात किंवा पावसाचे पाणी साचल्यास दुचाकीच काय पण चार चाकी वाहन आतील प्रवाश्यांसह गेले तरी त्याचा थांगपत्ता लागणार नाही.\nवास्तविक सध्या या एकूण रस्त्यापैकी काम सुरू असलेल्या रस्त्याची व्याप्ती मोठी आहे. त्यामुळे ये ˆजा करणार्‍या वाहनांसाठी मुळातच या अरूंद मार्गातून जीवघेणी कसरत करावी लागते. त्यातूनही घसरड्या व निसरड्या रस्त्यावरून वाहनधारकांचा तोल सुटला की थेट वाहनासह खड्यात. वास्तविक अशा ठिकाणी जाड स्टिल अथवा सिमेंटचे खांब त्याला जाड पत्र्याचे अच्छादन जेणेकरून येथे वाहन धडकले तरीही त्याचा मोठा अपघात होणार नाही याची दक्षता घेणे अगदी नियमानुसार बंधनकारक आहे. मात्र हे सर्व नियम गुंडाळून किरकोळ लाकडी काटक्या लावून येथे तकलादू उपाययोजना करण्यात आल्या आहेत. याच रस्त्यावरून दैनंदिन संबंधित बांधकाम, पोलीस, प्रादेशिक परिवहन विभागांचे अधिकारीच नव्हे तर लोकप्रतिनिधी व विरोधी पक्षांची नेतेमंडळी ही ये ˆ जा करत असतात. मात्र त्यांच्या डोळ्यांवर नक्की कोणी व कोणत्या पट्टया बांधल्या आहेत याचे कोडे उलगडत नाही.\nदेशात पहिल्यांदाच उच्चांकी कोरोनाबाधितांची नोंद भारत जगात ९ व्या स्थानी\nकोरोना योद्ध्यावर शाबासकीची थाप; सापडलेले अडीच तोळ्याचे मंगळसूत्र केले परत\nकोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचं टेन्शन कायम दिवसभरात ४७ रुग्ण पॉझिटिव्ह\nकोल्हापूर : आमजाई व्हरवडे येथे रुग्ण सापडल्याने भितीचे वातावरण\nखासदार नवनीत राणांकडून पतीचे केशकर्तन (video)\nदेशात पहिल्यांदाच उच्चांकी कोरोनाबाधितांची नोंद भारत जगात ९ व्या स्थानी\nमहाराष्ट्रातील बाराशे नागरिक युएईत अडकले; मुंबईत येण्यासाठी मागितली परवानगी\nकेडीएमसी मुख्यालयाला कोरोनाची लागण\nमहाराष्ट्रात सरकारची सुरु आहे 'बनवाबनवी'; आशिष शेलारांचा घणाघात", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/video/entertainment/saifs-choice-of-films-hasnt-been-good-in-past-few-years-sharmila-tagore/videoshow/52257960.cms", "date_download": "2020-05-29T14:41:37Z", "digest": "sha1:HUHUNIYFFY4BIIQTV6GXUK3DPFINMMZB", "length": 7454, "nlines": 96, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्त��� चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nसैफच्या चित्रपटांची निवड योग्य नाही: शर्मिला टागोर\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nजेव्हा सुश्मिता सेनच तिच्या प्रियकराची आणि मुलींची मुलाखत घेते\n'बेबी' फेम अभिनेता सांगतोय लॉकडाउनमध्ये कसं रहायचं फिट\nक्रांती रेडकर लपून ज्यूस पितेय\nकरण जोहर रुही आणि यशसोबत रॅपीड फायर खेळतो तेव्हा...\n'लव आज कल' फेम अभिनेत्री मिस करतेय तिचं जिम\nव्हिडीओ न्यूजवऱ्हाडी करोनाग्रस्त; नवं जोडपं लग्नानंतर क्वारंटाइन\nमनोरंजनजेव्हा सुश्मिता सेनच तिच्या प्रियकराची आणि मुलींची मुलाखत घेते\nमनोरंजन'बेबी' फेम अभिनेता सांगतोय लॉकडाउनमध्ये कसं रहायचं फिट\nव्हिडीओ न्यूजगावी जाण्यासाठी धारावीत श्रमिकांची मोठी रांग\nव्हिडीओ न्यूजकरोनायोद्धयांच्या मदतीसाठी विद्यार्थांने तयार केला रोबोट\nव्हिडीओ न्यूजरेशन मिळत नसल्यानं महिलांचा ठिय्या\nव्हिडीओ न्यूजकोविड सेंटर उभारलंय, पण वैद्यकिय कर्मचारीच नाहीत\nव्हिडीओ न्यूज५० दिवसांची मेहनत लॉकडाऊन ४.०मुळं वाया गेली\nव्हिडीओ न्यूजऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती; मेळघाटातील पाणीटंचाईचे वास्तव\nव्हिडीओ न्यूजघर गाठण्यासाठी मजुरांची रेल्वे स्थानकांवर गर्दी\nव्हिडीओ न्यूजकरोनाग्रस्त असल्याच्या भितीनं कुटुंबाला मारहाण\nभविष्यआजचं राशीभविष्य.. दिनांक २९ मे २०२०\nव्हिडीओ न्यूजमोदींशी बोललो, त्यांचा मूड चांगला नाही : डोनाल्ड ट्रम्प\nव्हिडीओ न्यूजदेशातील ३० समूहांचे करोनावर लस तयार करण्याचे प्रयत्न सुरू\nव्हिडीओ न्यूज...असा उधळला दहशतवाद्यांचा कट\nपोटपूजाआंबटगोड कैरी राइस रेसिपी\nव्हिडीओ न्यूजमजुरांना विमानानं घरी पाठवणारा दिलदार शेतकरी\nव्हिडीओ न्यूजजगभरात वाढतोय करोनाचा फैलाव, अमेरिकेत मृतांची संख्या लाखांवर\nमनोरंजनक्रांती रेडकर लपून ज्यूस पितेय\nहेल्थ'या' पेयाच्या सेवनाने करा करोना आणि डिहायड्रेशनवर मात..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.hindujagruti.org/marathi/news/60363.html", "date_download": "2020-05-29T12:37:10Z", "digest": "sha1:EDVP7K5NJT6TFJIB2TIXKEFUQEAW7ZF6", "length": 18872, "nlines": 221, "source_domain": "www.hindujagruti.org", "title": "मदुराई : ‘व���गई पेरुविझा २०१९’ या कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पू. (सौ.) उमा रविचंद्रन् यांचे मार्गदर्शन - हिंदु जनजागृती समिती", "raw_content": "\nहिंदु संघटना आणि पक्ष\nगोवंश रक्षणासाठी कसे प्रयत्न करायचे \nहिंदु धार्मिक परंपरा रक्षण\nश्री सिद्धीविनायक मंदिर समितीचा भ्रष्टाचार\nपंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान\n‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’त काेट्यावधी रुपयांचा घाेटाळा\nहिंदु नेता – कार्यकर्ता\nतुम्ही काय करू शकता\nहिंदु संघटना आणि पक्ष\nगोवंश रक्षणासाठी कसे प्रयत्न करायचे \nहिंदु धार्मिक परंपरा रक्षण\nश्री सिद्धीविनायक मंदिर समितीचा भ्रष्टाचार\nपंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान\n‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’त काेट्यावधी रुपयांचा घाेटाळा\nहिंदु नेता – कार्यकर्ता\nतुम्ही काय करू शकता\nमुख पृष्ठ > News > मदुराई : ‘वैगई पेरुविझा २०१९’ या कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पू. (सौ.) उमा रविचंद्रन् यांचे मार्गदर्शन\nमदुराई : ‘वैगई पेरुविझा २०१९’ या कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पू. (सौ.) उमा रविचंद्रन् यांचे मार्गदर्शन\nमदुराई (तमिळनाडू) : ‘अखिल भारतीय सन्यासी संगम’च्या वतीने मदुराई येथे २४ जुलै ते ४ ऑगस्ट २०१९ या कालावधीत ‘वैगई पेरुविझा २०१९’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात महिला परिषद घेण्यात आली.\n‘वैगई पेरुविझा २०१९’ या कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करतांना पू. (सौ.) उमा रविचंद्रन् आणि व्यासपिठावर उपस्थित अन्य मान्यवर\nअखिल भारतीय संन्यासी संगमचे सचिव पू. रामानंदस्वामी यांनी या परिषदेत ‘अध्यात्मात महिलांच्या भूमिकेचे महत्त्व’ याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीला निमंत्रित केले होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पू. (सौ.) उमा रविचंद्रन् यांनी ‘राष्ट्र आणि धर्म यांविषयी महिलांचे कर्तव्य अन भूमिका, तसेच कुटुंबाप्रती महिलांचे कर्तव्य’ यांविषयी मार्गदर्शन केले. या व्याख्यानाला उपस्थितांचा चांगला प्रतिसाद मिळाला.\n१. शारदापिठाच्या माताजींनी त्यांच्या महिला महाविद्यालयात हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांना व्याख्यान घेण्याची विनंती केली.\n२. कार्यक्रमस्थळी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सनातनचे ग्रंथ, तसेच धर्मशिक्षणाविषयी माहिती देणारे फलक यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते.\n३. मदुराईजवळील बैरागी मठाच्या एका माताजींनी सनातनचे तमिळ ग्रंथ स्वत:साठी खरेदी केले, तसेच त्यांनी ग्रंथ खरेदी करण्यासाठी इतरांनाही उद्युक्त केले.\n४. अखिल भारतीय संन्यासी संगमचे सचिव पू. रामानंदस्वामी आणि पू. शेंदालंकारन् जीयार स्वामी यांनी ग्रंथप्रदर्शनाला भेट दिली. या वेळी त्यांनी हिंदु जनजागृती समितीच्या कार्याची प्रशंसा केली आणि समितीच्या पुढील सर्व कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली.\n‘सेक्युलॅरिझम्’च्या नावाखाली चालू असलेले हिंदूंचे हनन रोखण्यासाठी हिंदु राष्ट्र आवश्यक \nमंंदिर सरकारीकरण : देवनिधीची लूट करणारी हिंदुद्वेषी व्यवस्था \n‘हलाल जिहाद’मुळे यापुढील काळात हिंदूंच्या अस्तित्वाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे : मनोज खाडये\nहिंदु जनजागृती समितीकडून पूर्व आणि पूर्वोत्तर भारतात ‘ऑनलाईन’ उपक्रमांचे आयोजन\nप्रभु श्रीरामांना काल्पनिक घोषित करणार्‍या काँग्रेसचा डोळा हिंदु मंदिरांतील सोन्यावर \nविश्‍व हिंदू परिषदेच्या ‘हिंदू विश्‍व’ या लोकप्रिय पाक्षिकात श्री. रमेश शिंदे यांच्या अभ्यासपूर्ण लेखांना प्रसिद्धी \nfeaturednews अंतरराष्ट्रीय अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन आक्रमण इतिहासाचे विकृतीकरण इसिस काश्मीर प्रश्न ख्रिस्ती गणेशोत्सव गोरक्षण गोहत्या चित्रपट देवतांचे विडंबन धर्मांध पोलीस बजरंग दल भाजपा भ्रष्टाचार मंदिरे वाचवा मार्गदर्शन रणरागिणी शाखा रामजन्मभूमी राष्ट्रीय राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राष्ट्रीय हिंदु आंदोलन लव्ह जिहाद विडंबन विश्व हिंदु परिषद शिवप्रतिष्ठान शिवसेना सनातन संस्था समितीकडून निवेदन हिंदु अधिवेशन हिंदु जनजागृती समिती हिंदु धर्म हिंदु राष्ट्र हिंदु राष्ट्र-जागृती सभा हिंदु विधिज्ञ परिषद हिंदु विराेधी हिंदु संघटना आणि पक्ष हिंदूंचा विरोध हिंदूंचे धर्मांतरण हिंदूंच्या समस्या हिंदूंवरील अत्याचार हिंदूंसाठी सकारात्मक\nहिंदु जनजागृती समितीची स्थापना घटस्थापनेच्या शुभदिनी म्हणजेच ७ आॅक्टोबर २००२ या दिवशी करण्यात आली. धर्मशिक्षण, धर्मजागृती, धर्मरक्षण, राष्ट्ररक्षण आणि हिंदूंची एकजूट हे समितीचे मुख्य ध्येय आहे.\nहिंदु संघटना आणि पक्ष\nगोवंश रक्षणासाठी कसे प्रयत्न करायचे \nहिंदु ध���र्मिक परंपरा रक्षण\nश्री सिद्धीविनायक मंदिर समितीचा भ्रष्टाचार\nपंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान\n‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’त काेट्यावधी रुपयांचा घाेटाळा\nहिंदु नेता – कार्यकर्ता\nतुम्ही काय करू शकता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/55275?page=3", "date_download": "2020-05-29T14:12:03Z", "digest": "sha1:NKCMXQFIE2DHLNLTNPVASN6JAZJKYBYI", "length": 7868, "nlines": 140, "source_domain": "www.maayboli.com", "title": "सॅटीन आणि फक्त सॅटीन - भाग २ - कृतीसह | Page 4 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०२०\nYou are here: मुख्यपृष्ठ /सॅटीन आणि फक्त सॅटीन - भाग २ - कृतीसह\nसॅटीन आणि फक्त सॅटीन - भाग २ - कृतीसह\nया धाग्यावर फोटो जास्त झाल्यामुळे अपलोड व्हायला त्रास होत आहे त्यामुळे हा नविन धागा काढलाय. यापुढे नविन फोटो मी इथे शेअर करेल.. तुम्हीपन तयार केलेल सॅटीनच काम इथं शेअर केल्यास आवडेल..\nबर्‍याच लोकांनी मागे मी दिलेल्या हेअरबेल्ट ची कृती इथे देण्याचा प्रयत्न करत आहे.. लि़ंक त्यावर दिली आहे तरीही फोटोद्वारे ती समजवुन सांगण्याचा हा प्रयत्न.. तुमच्या आवडत्या रंगांना घेऊन तुम्हीसुद्धा हे तयार करा आणि बनवल्यावर त्याचे फोटो शेअर करा :)..\nदुसर्‍या कोलाज मधला शेवटचा फोटो पिकासाने परस्पर अ‍ॅडजस्ट केलाय आणि तो काढून टाकायला मी विसरली. त्यात स्टेपनुसार फोटो अरेन्ज केलेत मी पण १ २ ३ ४ नंबर टाकायला विसरली\nमागील धाग्यावर एक बन असणारा हेअरबेल्ट दिला आणि त्याच रंगाच्या हेअरक्लीप्स सुद्धा दिल्यात. त्यात तयार केलेल्या फुलांच्या पाकळीची हि कृती..\nह्या पिन्स आणि फुलं :\nहि त्याची कृती :\nतुम्हाला आवडेल अशी अपेक्षा करते ..\nगुलमोहर - इतर कला\nएकदम मस्त जमली आहेत\nएकदम मस्त जमली आहेत\nटीना, हे बघायच राहुनच गेल\nटीना, हे बघायच राहुनच गेल ग...\nखुप सुंदर ट्युलीप्स... मला पण करावेशे वाटतायत..\nकर नक्की...आणि बाप्पांच्या बाजुला फुलदाणीत लाव\nएकदम भारी आहे. खूप आवडलय.\nएकदम भारी आहे. खूप आवडलय. मस्तच.....\nनविन तयार केलेले हेडबँड..\nमॉडेल मयु माझी बहीण\nखूपच सुंदर अगं.. फुलं पण मस्त\nखूपच सुंदर अगं.. फुलं पण मस्त आणि नवीन हेडबेल्ट पण.. मस्तच\nनविन शिकलेली सॅटीनची गुलाबाची\nनविन शिकलेली सॅटीनची गुलाबाची फुलं आणि आणखी एक खराब होत आल्यामुळे ठिगळ लावलेल मोबाईल कव्हर\nजगातलं सगळ्यात सु���दर ठिगळ...\nजगातलं सगळ्यात सुंदर ठिगळ...:)\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nगुलमोहर - इतर कला\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.maxmaharashtra.com/max-blog/%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%AE%E0%A4%A8-%E0%A4%B5%E0%A5%82%E0%A4%AE%E0%A4%A8/1573/", "date_download": "2020-05-29T13:13:35Z", "digest": "sha1:LH7G4HNR3RF5XBI22JSGVGRGOU26SEEH", "length": 16201, "nlines": 136, "source_domain": "www.maxmaharashtra.com", "title": "कॉमन वूमन | Max Maharashtra", "raw_content": "\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nअनलिमिटेड – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nअनलिमिटेड – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\nHome मॅक्स ब्लॉग्ज कॉमन वूमन\nमुंबई आणि महाराष्ट्रातील नगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणूका निकालांनंतर भांबावलेल्या कॉमन मॅनने आपला तुटलेला चष्मा नीट केला. पायात झिजलेल्या चपला सरकाविल्या आणि तो थेट मंत्रालयाशेजारच्या गांधीजींच्या पुतळ्याजवळ जावून उभा राहिला. “बापू तुमच्या स्वप्नातला भारत असा होता का” असे विचारू लागला. गांधीजींनी शांत नजरेने त्याच्याकडे पाहिले. ते काहीच बोलले नाहीत. या त्यांच्या पारदर्शक कृतीमुळे अधिकच भांबावलेल्या कॉमन मॅनने डोळ्यावरचा चष्मा काढला. धोतराने त्याच्या काचा खसाखसा पुसल्या, चष्मा डोळ्यावर ठेवून परत एकदा बापुजींकडे पाहिले. ते गालातल्या गालात हसत असल्यासारखे वाटले. आता त्यांच्या हास्याचा काय अर्थ लावावा” असे विचारू लागला. गांधीजींनी शांत नजरेने त्याच्याकडे पाहिले. ते काहीच बोलले नाहीत. या त्यांच्या पारदर्शक कृतीमुळे अधिकच भांबावलेल्या कॉमन मॅनने डोळ्यावरचा चष्मा काढला. धोतराने त्याच्या काचा खसाखसा पुसल्या, चष्मा डोळ्यावर ठेवून परत एकदा बापुजींकडे पाहिले. ते गालातल्या गालात हसत असल्यासारखे वाटले. आता त्यांच्या हास्याचा काय अर्थ लावावा ‘इथे तर जगप्रसिद्ध मोनालिसाच्या हास्याचे गूढ अजून कुणाला उलगडलेले नाही ‘इथे तर जगप्रसिद्ध मोनालिसाच्या हास्याचे गूढ अजून कुणाला उलगडलेले नाही ���ता त्यात आणखी गांधीजी नकोत आता त्यात आणखी गांधीजी नकोत’ असे पुटपुटत कॉमन मॅन विचार करू लागला. “कोण ही मोनालिसा हो’ असे पुटपुटत कॉमन मॅन विचार करू लागला. “कोण ही मोनालिसा हो” मागून एक धारदार आवाज आला. त्याने मागे वळून पहिले. त्यांच्या सौभाग्यवती तरातरा चालत त्यांच्याकडेच येत होत्या.\nसाधी सुती, धुवट, साडी. पांढरट करड्या केसांचा कसाबसा बांधलेला अंबाडा, हातात जुन्या साडीचे जरीचे काठ काढून केलेली पिशवी घेऊन त्या येत होत्या. तिच्याकडे बघून, ‘अरे ही खूपच थकलीये, तिला थोडा विसावा मिळायला हवा.’ असा विचार कॉमन मनच्या मनात तरळून गेला. ‘अहो, मी म्हणते, कोण ही मोनालिसा’ पुन्हा उच्चरावतला प्रश्न ’ पुन्हा उच्चरावतला प्रश्न त्यावर दचकून कॉमन मॅनच्या तोंडातून शब्द आले,\n‘अहो, धादांत खोटे बोलताय तुम्ही. मी माझ्या कानाने ऐकलेय.’\n‘अग, तुझे कान जरा कमी काम करतात अलीकडे \n‘माझे कान चांगले ठणठणीत आहेत. आधी तुमची जीभ मोनालीसावर का अडखळली ते सांगा.’\n‘अग, ते एक जगप्रसिद्ध चित्र आहे. तिच्या गुढरम्य हसण्याचा अर्थ अजून कुणी लावू शकलेले नाही.’ इतकेच.\n काय करायचे तुम्हाला असले अर्थ लावून, या वयात त्यापेक्षा घरातील समान संपलेले आहे त्याचे बघा.’\n‘तुला न काही एक कळत नाही. मठ्ठ आहेस. साहित्य संगीत, चित्रकला याविषयी तुला काय कळणार’\n ‘तुला काही समजत नाही’, असे म्हणताना पुरुषी अहंकार कसा सुखावतो ना तुमचा उलट मलाच सगळे माहीत आहे. भाकरीतला चंद्र अशी उपमा का देतात बरं कवी, ते सांगा.’\n‘बर. बर. जाऊ दे. मला सांग तू का आलीस माझ्यामागे\n‘अहो, तुम्ही तरातरा निघालात. मला वाटले काही गडबड झाली की काय म्हणून आले होते मी.’\n‘तुम्हा बायकांना न काही समजतच नाही.’\n‘बरोबर आहे. तुमच्याच भाषेत सांगायचे झाले तर जगातले सगळे साहित्यिक म्हणतात, ‘प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री उभी असते, ते खोटे की काय\n ते खरं आहे. मीही मान्य करतो. माझ्या मागे तू आहेस, म्हणूनच माझा संसार इथवर आला.’\n लवकरच समजल म्हणायचं. मी म्हणते, स्त्री मागे आहे म्हणायचे, आणि तिला मागेच ठेवायचं. अहो कधी बरोबर पण येऊ द्या तिला. आणि कधी पुढे गेली तर कौतुकाचे चार शब्द बोलावेत माणसानं \n‘अग, आपल्या देशाची फार मोठी परंपरा आहे. महिलांना सन्मान देण्याची इंदिराजी तर देशाच्या पंतप्रधान होत्या, किरण बेदी पोलीस अधिकारी, अशी कितीतरी नवे ���ांगता येतील.’\n‘हो. ते तिकडे दिल्लीत. पण तुमच्या महाराष्ट्राचे काय’ तुमच्या पुरोगामी महाराष्ट्रात, एक तरी महिला मुख्यमंत्री झालीये का’ तुमच्या पुरोगामी महाराष्ट्रात, एक तरी महिला मुख्यमंत्री झालीये का तुम्ही मंत्रिमंडळात महिलांना खाती तरी कोणती देता तुम्ही मंत्रिमंडळात महिलांना खाती तरी कोणती देता ‘महिला बालकल्याण’ नाही तर ‘आरोग्य’ ‘महिला बालकल्याण’ नाही तर ‘आरोग्य’ फार पूर्वी एकदा, शालिनीताई पाटीलांना महसूलमंत्री केल होतं म्हणे फार पूर्वी एकदा, शालिनीताई पाटीलांना महसूलमंत्री केल होतं म्हणे पण अर्ध्यातूनच काढलं त्यांना.’\n‘अग, मला नक्की नाही आठवत पण त्यांच्याकडून काहीतरी चूक झाली होती.’\n‘हो, हो, असेलही झाली, पण मग इतर मंत्री अगदी धुतल्या तांदळासारखे होते आणि ज्या अंतुलेंनी त्यांना काढले, त्यांनाही एका घोटाळ्यातच जावे लागले ना आणि ज्या अंतुलेंनी त्यांना काढले, त्यांनाही एका घोटाळ्यातच जावे लागले ना\n‘अरे तुझे सामान्यज्ञान चांगलेच दिसतेय. अजून काय माहिती आहे तुझी\n‘ते सोडा, त्या नीलम गोऱ्हेंना संकटमोचक म्हणून सगळीकडे शिवसेना पाठवत असते. पण, मंत्रीपद देण्याची वेळ येते तेव्हा मात्र त्यांचा विसर पडतो. असं का \n‘अहो, प्रशासनातही तुमचे तेच. महाराष्ट्रात अजूनही मुख्य सचिव कधी महिला झालेली नाही. त्या चंद्रा अय्यंगारला संधी होती पण ऐन वेळी माशी शिंकली. राज्यात नव्हे तर देशातही जाणत्या राजाबरोबर महिला धोरण सादर करणाऱ्या अय्यंगार बाईलाही घरची वाट दाखवलीत तुम्ही मीरा बोरवणकरांना मुंबईचे पोलीस आयुक्तपद दिले का मीरा बोरवणकरांना मुंबईचे पोलीस आयुक्तपद दिले का सांगा\n‘अग बाई, बरोबर आहे तुझे म्हणणे. मुद्दे सगळे योग्य आहेत, पण मी तर तुला, घरची लक्ष्मी म्हणतो ना हो, संध्याकाळी जेवायचे आहे ना घरी, म्हणावेच लागेल तुम्हाला तसे. अहो त्या तुमच्या जगप्रसिद्ध व्यंगचित्रकाराला सुद्धा, फक्त तुम्ही दिसलात ‘कॉमन मॅन’ म्हणून हो, संध्याकाळी जेवायचे आहे ना घरी, म्हणावेच लागेल तुम्हाला तसे. अहो त्या तुमच्या जगप्रसिद्ध व्यंगचित्रकाराला सुद्धा, फक्त तुम्ही दिसलात ‘कॉमन मॅन’ म्हणून त्यालाही कधी ‘कॉमन वूमन’ दिसलीच नाही त्यालाही कधी ‘कॉमन वूमन’ दिसलीच नाही\n‘अग बाई, शांत हो. तुला कारण माहीत आहे का त्याचे कुठलीच महिला ही कॉमन नसते. प्रत्��ेक महिला असामान्यच असते.’\n तुमच्या पदवीदानाने तर मन तृप्त झाले अगदी. चला, तुरीची डाळ स्वस्त झालीये म्हणतात, जाऊ या खरेदी करायला \nNext articleसमाधान – नक्की कशात आहे \n पण राजकारण आणि जातीयता थांबली का\nकरोनाच्या आकड्यांचा खेळ समजून घ्यायला हवा…\nजगण्यावर प्रभाव पाडणारा सिनेमा- द प्लॅटफॉर्म\nकेंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे कोविड -१९ वर खर्च झालेल्या पैशांची माहिती नाही: अनिल गलगली\nबॉण्डेड डॉक्टरांच्या मानधनात मोठी वाढ, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मोठा निर्णय\nचंद्रकांत पाटील यांनी माफी मागवी भाजपचा खोटारडेपणा उघड,: काँग्रेस\nCovid-19 – भारताची समाज-अर्थ स्थिती आणि आव्हानं\nराज्य सरकार लवकरच पॅकेज देणार: अजित पवार\nपिंपरी चिंचवड साठी वॉर रुम तयार: अजित पवार\n पण राजकारण आणि जातीयता थांबली का\nसंघर्ष दिन: घरात थांबूनच मुंडे साहेबांचं पुण्यस्मरण करा – पंकजा मुंडे\nलोकांना पैसे वाटा: सरकारला घरचा आहेर\nदेशात आतापर्यंत 71 हजार 105 रुग्ण कोरोनामुक्त\nCovid-19 – भारताची समाज-अर्थ स्थिती आणि आव्हानं\nलोकांना पैसे वाटा: सरकारला घरचा आहेर\nकोरोनाचे संकट आणि शेतकरी\nउत्पादित आधारित बाजारभावाचा कायदा करा – डॉ. बुधाजी मुळीक\nRaja Dhale : जातीवादी लोकांना आंबेडकरी उत्तर म्हणजे राजा ढाले होते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/trupti-desai-talk-about-wine-marathi-news/", "date_download": "2020-05-29T14:36:33Z", "digest": "sha1:Q2L6OHLK2BSCSHIZAZILEEZSYIIY25C5", "length": 12139, "nlines": 143, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "“दारुच्या पैशातून मिळणारा महसूल महिलांचा शाप; राज्य सरकारने तो स्वीकारु नये”", "raw_content": "\nब्युटी पार्लर आणि सलूनबाबत सरकारने घेतला मोठा निर्णय\nउद्धव ठाकरेंचा राज्यपाल भगतसिंग कोश्यारींना दणका, उचललं ‘हे’ पाऊल\nखडसेंच्या हातातील ‘फडणवीस हटाओ’चा फलक खरा आहे का\nनेत्यानं बंगल्यावर नेऊन मारहाण केली; मनोरुग्ण-निराधार लोकांची सेवा करणाऱ्या अक्षय बोऱ्हाडेचा आरोप\nमातोश्रीची पायरी का चढलो; शरद पवार यांनी सांगितलं कारण\nरजमान सणासाठी रस्ते भरणार आणि बाकीचे रस्त्यावर आलं की काठ्या असं कसं चालेल- राज ठाकरे\nखासदार उदयनराजे भोसले अक्षय बोऱ्हाडेच्या पाठीशी; पोलिसांना केलं ‘हे’ आवाहन\nपुण्यातील पावसाचं रौद्ररुप दाखवणारे सहा व्हिडीओ\n‘या’ राज्यातील दोन जिल्ह्यांमध्ये 30 जूनपर्यंत वाढवलं लॉकडाऊन\n‘नथीचा नखरा’ सोशल मीडियात ट्रेंडिंग; नेमका काय आहे हा प्रकार\n“दारुच्या पैशातून मिळणारा महसूल महिलांचा शाप; राज्य सरकारने तो स्वीकारु नये”\nमुंबई | मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून महसूल मिळावा म्हणून वाईन शाॅप सुरु करा, अशी मागणी केली आहे. या मागणीला सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी विरोध केला आहे.\nदारूच्या पैशातून महिलांचा शाप मिळणारा महसूल राज्य सरकारने लॉकडाऊन परिस्थितीत स्वीकारू नये, असं तृप्ती देसाई यांनी म्हटलं आहे.\nराजसाहेब…महसूल निर्माण करता येईल आणि राज्याचे अर्थचक्र हळूहळू पूर्वपदावर आणता येईल, पण महिलांचे शाप मिळणारा महसूल वाईन शॉपमधून सरकारला मिळतो. एक महिना उलटून गेला महाराष्ट्रात दारूची दुकाने बंद आहेत. राज्यातील जनता व्यसनमुक्तीच्या दिशेने वाटचाल करत आहे. पण अचानक वाईन शॉप सुरू केले तर घरी जे काही साठवलेले, उरलेले पैसे आहेत ते दारूवर खर्च केले जातील, असं तृप्ती देसाई यांनी सांगितलं.\nदरम्यान, अनेक महिलांचा संसार उध्वस्त या दारुमुळेच झाला आहे. सरकारने दारूची दुकानं सुरू करू नये एवढीच सर्वसामान्यांच्या वतीने उद्धवजी ठाकरे यांना आमची विनंती राहील, असं तृप्ती देसाई म्हणाल्या.\nगेहलोत सरकारचा मोठा निर्णय; 5 कोटी लोकांना वाटणार मोफत गहू\nअवकाळी पावसाने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना शासनाचा दिलासा; दिले पंचनामे करण्याचे आदेश\nगरीब मजुरांच्या खात्यात तातडीने 7500 रुपये भरा- सोनिया गांधी\nमहसूल मिळावा म्हणून वाईन शाॅप सुरु करा- राज ठाकरे\nलॉकडाऊननंतर रेल्वे सोडा नाहीतर अडकून पडलेले कामगार-मजूर रस्त्यावर येतील- अजित पवार\nTop News • पुणे • महाराष्ट्र\nपुण्यात आज 186 रूग्ण ठणठणीत होऊन घरी, वाचा किती नवे रूग्ण मिळाले…\nपंढरीच्या वारीबद्दल मोठा निर्णय; अजित पवारांनी घेतली ‘ही’ ठाम भूमिका\nTop News • महाराष्ट्र • मुंबई\nराज्य एका व्यासंगी विधीतज्ज्ञाला मुकलं; मुख्यमंत्र्यांची आदरांजली\nदेवेंद्र फडणवीस यांना मी ‘ही’ तीन पुस्तकं भेट देणारे- हसन मुश्रीफ\nठाणे जिल्ह्यात मागेल त्याला मदत, वंचितचा अभिनव उपक्रम\nTop News • पुणे • महाराष्ट्र • मुंबई\nअक्षय बोऱ्हाडेप्रकरणी आढळरावांचा मोठा निर्णय, खा. कोल्हेंना धक्का\n‘साधूंचे मारेकरी, भाजपचे पदाधिकारी’ म्हणत काॅंग्रेसने ट्विटरवर सादर केला पुरावा\nमहसूल मिळावा म्���णून वाईन शाॅप सुरु करा- राज ठाकरे\nनेत्यानं बंगल्यावर नेऊन मारहाण केली; मनोरुग्ण-निराधार लोकांची सेवा करणाऱ्या अक्षय बोऱ्हाडेचा आरोप\nखासदार उदयनराजे भोसले अक्षय बोऱ्हाडेच्या पाठीशी; पोलिसांना केलं ‘हे’ आवाहन\nहोय शेरकर माझे मित्र, नाण्याची एकच बाजू ऐकण्यापेक्षा…- अमोल कोल्हे\nअक्षय बोऱ्हाडेच्या आरोपांवर काँग्रेस नेते सत्यशील शेरकर यांचं स्पष्टीकरण\n…तर हर हर महादेव होणारच; नितेश राणेंचा थेट इशारा\nखालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.\nपुण्यात आज 186 रूग्ण ठणठणीत होऊन घरी, वाचा किती नवे रूग्ण मिळाले…\nपंढरीच्या वारीबद्दल मोठा निर्णय; अजित पवारांनी घेतली ‘ही’ ठाम भूमिका\nराज्य एका व्यासंगी विधीतज्ज्ञाला मुकलं; मुख्यमंत्र्यांची आदरांजली\nदेवेंद्र फडणवीस यांना मी ‘ही’ तीन पुस्तकं भेट देणारे- हसन मुश्रीफ\nठाणे जिल्ह्यात मागेल त्याला मदत, वंचितचा अभिनव उपक्रम\nअक्षय बोऱ्हाडेप्रकरणी आढळरावांचा मोठा निर्णय, खा. कोल्हेंना धक्का\n‘महाराष्ट्रातील लोकांना गोव्यात प्रवेश देऊ नका’; भाजप नेत्याची प्रमोद सावंतांकडे मागणी\n असंघटित क्षेत्रातील कामगारांना मोफत सायकल वाटप\nठाकरे सरकारचा महत्त्वाचा निर्णय; बंधपत्रित डॉक्टर्सच्या मानधनात मोठी वाढ\nसचिन सावंत हे खोटं बोलण्याची फँक्टरी आहे- आशिष शेलार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://misalpav.com/node/44572", "date_download": "2020-05-29T14:04:34Z", "digest": "sha1:LQ73UR6FK7XWRLLNX47JJT6K5F7IGMTW", "length": 6571, "nlines": 161, "source_domain": "misalpav.com", "title": "...पत्र... | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nचुकलामाकला in जे न देखे रवी...\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 18 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/arthvrutant-news/capital-market-looking-for-big-jump-in-a-future-622709/", "date_download": "2020-05-29T14:34:48Z", "digest": "sha1:YFGW5S4VUV4YGTTTUX7HS7VEFTOYHIHS", "length": 22191, "nlines": 217, "source_domain": "www.loksatta.com", "title": "भांडवली बाजाराची यापुढे झेपच! | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात ४५ हजार चाकरमानी दाखल\nमाथेरानमधील घोडय़ांसाठी अनंत अंबानींकडून खुराक\nरिक्षातूनही आता करोना रुग्णांची वाहतूक\nधुळ्यात पोलिसाला करोनाची लागण\nभाडय़ाची दुकाने रिकामी होण्यास सुरुवात\nभांडवली बाजाराची यापुढे झेपच\nभांडवली बाजाराची यापुढे झेपच\nमोदी लाटेवर स्वार भांडवली बाजाराने अवघ्या महिन्याभरात गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळवून दिला. या दरम्यान इक्विटीशी संबंधित अनेक म्युच्युअल फंडांचे एनएव्हीदेखील उंचावले.\nमोदी लाटेवर स्वार भांडवली बाजाराने अवघ्या महिन्याभरात गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळवून दिला. या दरम्यान इक्विटीशी संबंधित अनेक म्युच्युअल फंडांचे एनएव्हीदेखील उंचावले. एकूणच अर्थव्यवस्थेत आलेल्या या अस्वस्थ हालचालींबाबत तसेच आगामी प्रवासाबाबत ‘मॉर्निगस्टार इंडिया’च्या फंड रिसर्चचे संचालक निरंजन रिसबुड यांच्याशी केलेली बातचीत :\nजानेवारीला २० हजारांच्याही खाली असलेला सेन्सेक्स मेमध्ये एकदम २५ हजारांवर गेला. संसदेत भाजपाला मिळालेले निर्विवाद बहुमत व प्रत्यक्ष नरेंद्र मोदी मंत्रिमंडळाचा शपथविधी या दरम्यान तर निर्देशांकांची झेप उल्लेखनीय ठरली. यामागील कोणती प्रमुख कारणे उधृत कराल\nसर्वप्रथम स्थिर सरकार केव्हाही चांगले, हे सर्वमान्य आहे, असे मला वाटते. शिवाय यंदा जनतेला एका चांगल्या सरकारची अपेक्षा होती. यामुळे देशात सुधारणा येतील. त्याचबरोबर अर्थव्यवस्थेत विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांच्या निधीचा ओघही वाढेल. सर्व काही उत्तम चालले तर, अपेक्षांची पूर्तता होताना दिसत असेल तर महागाईदेखील येत्या सहा महिन्यात नियंत्रणात येईल. वाढती गुंतवणूक आणि त्यायोगे देशाचा वधारणारा विकास दर या आशेवर भांडवली बाजारातील चित्र होते, असे म्हणायला हरकत नाही.\nहे झाले सरकारचे. पण त्यामुळे अर्थव्यवस्थेचे कोणते अंग अधिक विकसित होऊ शकेल\nनव्या सरकारचा कल पाहता त्यांच्याकडून थेट विदेशी गुंतवणुकीची मर्यादा वाढ, पायाभूत सेवा क्षेत्रातील अडथळे दूर करणे त्याचबरोबर सरकारच्या तिजोरीवरील खर्चाचा भार कमी करण्याच्या उपाययोजा होण्याची शक्यता दिसते आहे. तेव्हा या अनुषंगाने देशातील ऊर्जा, बँक, पायाभूत सेवा सुविधांशी संबंध येणारे प्रत्येक क्षेत्र-उद्योग यांना पुरेसा वाव आहे.\nएकूणच गुंतवणूकपूरक वातावरण पुन्हा निर्माण होण्याची शक्यता आहे. कंपन्यांच्या दृष्टिनेही त्यांना आगामी कालावधीत मागणी येण्याबरोबरच त्यांची विक्री वाढून अधिक नफाही पदरात पाडून घेता येईल. सार्वजनिक बँकांच्या बाबत त्यांना वाढत्या बुडित कर्जाची चिंता आहेच. पण सरकारचे भांडवल सहाय्य धोरण बँकांमध्ये ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्याबरोबरच त्यांचे पायाभूत सेवा क्षेत्राला असलेले थकित कर्जे परत मिळण्यास मार्ग उपलब्ध होईल.\nया दरम्यान भारतीय चलनातील कमकुवतताही चिंता निर्माण करणारी ठरली, ते कसे\nडॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाचा प्रवास नजीकच्या कालावधीत ५८ पर्यंत स्थिरावेल. गेल्या काही महिन्यात विदेशी गुंतवणुकीचा ओघ वाढला आहे. त्यामुळे सध्या ६० च्या खाली प्रवास करणाऱ्या रुपयाबद्दल अधिक काळ चिंता करण्याचे कारण नाही. चलनात अस्थिरता निर्माण करणारे चालू खात्यावरील तूट, वाढती आयात हे मुद्देही आता निकाली निघण्यासारखी स्थिती आहे.\nरुपयाचे भक्कम होणे भारतीय अर्थव्यवस्थेसाठी केव्हाही चांगले. मात्र अमेरिकन चलनावर विसंबून असणाऱ्या माहिती तंत्रज्ञान कंपन्यांचे काय\nया कंपन्यांचे त्यामुळे फार काही नुकसान होईल, असे वाटत नाही. आंतरराष्ट्रीय व्यवसायात त्या बऱ्यापैकी स्पर्धात्मक कामगिरी करून आहेत. मोठय़ा भारतीय आयटी कंपन्यांचे ग्राहकही तसे मोठे आहेत. शिवाय या कंपन्यांचे त्यांच्या ग्राहक कंपन्यांबरोबरचे संबंधही चांगले आहेत. पुन्हा रुपयाबाबत बोलायचे झाल्यासच, चलनात खूप अस्थिरता निर्माण झाली तर रिझर्व्ह बँक हस्तक्षेप करेलच. योग्य वेळी योग्य उपाययोजना करून चलनावर नियंत्रणाचे यश यापूर्वीही आलेच आहे.\nभांडवली बाजार, चलन बाजार, सराफा बाजार अशा सर्व पातळीवर हालचाल तीव्र होत असताना वाढत्या महागाईचा फणा काही मागे हटायला तयार नाही. संथ अर्थव्यवस्थेत महागाईचा भडका उडणे कितपत परिणामकारक आहे\nमेमधील किरकोळ महागाई दर कमी झालेला दिसला. मात्र तसे घाऊक किंमत निर्देशांकाबाबत झाले नाही. एकूणच अन्नधान्याची महागाई डोके वर काढणारीच आहे. यंदा तर कमी मान्सूनच्या अंदाजाची जोड त्याला आहे. त्यामुळे महागाई कमी व्हायला वेळ लागेल. यंदा मान्सूनने पाठ फिरविली तर किरकोळ महागाई दर आणखी वाढेल. वाढत्या महागाईमुळे मग व्याजदर कमी होण्याची आशा बाळगण्यातही काही अर्थ नाही.\nपरत प्रश्न आहे भांडवली बाजाराबाबतच. सेन्सेक्सचा २५ हजाराच्या अल्याड-पल्याडचा प्रवास असाच पुढे असेल काय ब्रोकरेज कंपन्या, संस्थांनी अर्थसंकल्पाच्या तोंडावरच मुंबई निर्देशांक ३० हजार जाईल, असे अंदाज व्यक्त केले आहेत..\nनेमके सेन्सेक्सच्या टप्प्याबाबत भाष्य करणे आमच्या दृष्टिने योग्य होणार नाही. म्युच्युअल फंडांवरील अभ्यास आणि विश्लेषण हे आमचे मुख्य काम. मात्र एक निश्चित सांगता येईल. दिर्घ कालावधीसाठी बाजाराचा चांगला कल राहिल. सध्याचा स्तर हा किमान आहे, असे मानावयास हरकत नाही.\nसरकार आणि तिच्या आगामी अर्थसंकल्पाबाबत सांगायचे झाल्यास, देशातील अर्थव्यवस्थेच्या सुधारणांची मदार ही बहुतांश विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांवर आहे. शिवाय विद्यमान नव्या सरकारकडून विश्वासार्ह अर्थसंकल्पाची अपेक्षा एक हाती सत्ता देणाऱ्या जनतेला आहे. मी तर म्हणेन की गुजरातमध्ये जे आहे, किंवा जे केले आहे ते भारतात काही प्रमाणात दिसले तरी अर्थव्यवस्थेला गती घेण्यास वाव आहे. आगामी अर्थसंकल्पातून त्यातील काहीतरी दिसू शकेल.\nफंडचे अभ्यासक म्हणून तुम्ही सद्यस्थितीत गुंतवणूकदारांना काय सुचवाल\nसध्या भांडवली बाजार तेजीत दिसत असला तरी एकूण उत्पन्नापैकी मोठी गुंतवणूक त्यात करून जोखीम घेऊ नये. एसआयपीच्या जोडीचा म्युच्युअल फंड गुंतवणूक पर्यायही निवडावा. इक्विटीत महिन्याभरात २० ते २५ टक्के परतावा मिळतो, असे म्हणत अथवा कुणीतरी सांगत एकदम गुंतवणूक करणे योग्य नाही. त्यासाठी तुमचा तेवढा अभ्यास असावा. हे कार्य फंड कंपन्या करतात. लार्ज कॅप एसआयपी म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक केल्यास दिर्घकालीन फायदा होऊ शकतो. सध्याचा इक्विटी बाजार खूप महागडा आहे, असे नाही; मात्र तो खूप वर आहे, असेही मानता कामा नये. सरकारची पूरक धोरणे आणखी स्पष्ट होतील, तसा तो आणखी वर जाऊ शकतो\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nहिंसाचारामुळे काश्मीरची अर्थव्यवस्था खिळखिळी; कर्जदारांच्या प्रमाणात आतापर्यंतची सर्वात मोठी घट\nदुपारच्या सत्रातील भूकंपानंतर शेअर बाजार सावरला, २७९ अंकांची पडझड\nअवघ्या पाच दिवसात शेअर बाजारातील गुंतवणूकदार ४.६७ लाख कोटींनी श्रीमंत\n2018 मध्ये जगातील ‘टॉप ५००’ श्रीमंतांच्या संपत्तीमध्ये २८,३४५ अब्ज रुपयांची घट\nगर्लफ्रेण्डला भेटायला बिहारला जायचंय; बॉयफ्रेण्डच्या विनंतीवर सोनू सूद म्हणतो...\nअपेक्षा सोडली; अक्षय कुमारच्या 'पृथ्वीराज चौहान'चं भव्य सेट पाडणार\nविराटने अनुष्काला घटस्फोट द्यावा, भाजपा आमदाराची 'त्या' वादावरुन मागणी\n'तुमची नेहमी आठवण येते'; विलासरावांच्या जयंतीनिमित्त रितेश भावूक, पाहा व्हिडिओ\nफक्त एक काॅल करा; सोनू सूदचं स्थलांतरितांना मदतीचं आश्वासन\nबदलापूरची जांभळं पिकली झाडावरती..\nटाळेबंदीत बंदोबस्तासह गुन्हेगारीस आळा घालण्याचे आव्हान\nरिक्षातूनही आता करोना रुग्णांची वाहतूक\nसांस्कृतिक नगरांमधल्या कट्टय़ांचा ऑनलाइन आविष्कर\nमाथेरानमधील घोडय़ांसाठी अनंत अंबानींकडून खुराक\nमासळी लिलाव बाजार बंद\nसुविधाच नसताना ऑनलाइन शिक्षणाचा घाट\n2 सोनेरी गुंतवणूक… आता नाही तर कधी\n3 वर्षांत ३० टक्के परतावा\nVIDEO: गिरीश कुबेरांनी वाङ्‌मयचौर्य केले का", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/interpol-chief-detained-in-china-for-questioning-1766133/", "date_download": "2020-05-29T14:41:20Z", "digest": "sha1:FX6ND7JKY7IV6QCZ2K42CMA3CGQSPV5C", "length": 12260, "nlines": 204, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Interpol chief detained in China for questioning | इंटरपोलच्या अध्यक्षांना चीनने चौकशीसाठी घेतले ताब्यात | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात ४५ हजार चाकरमानी दाखल\nमाथेरानमधील घोडय़ांसाठी अनंत अंबानींकडून खुराक\nरिक्षातूनही आता करोना रुग्णांची वाहतूक\nधुळ्यात पोलिसाला करोनाची लागण\nभाडय़ाची दुकाने रिकामी होण्यास सुरुवात\nइंटरपोलच्या अध्यक्षांना चीनने चौकशीसाठी घेतले ताब्यात\nइंटरपोलच्या अध्यक्षांना चीनने चौकशीसाठी घेतले ताब्यात\nआंतरराष्ट्रीय पोलीस समूहाचे (इंटरपोल) अध्यक्ष मेंग हाँगवेई हे चीनमधून बेपत्ता झाले नसून त्यांना तेथील यंत्रणेने चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.\nआंतरराष्ट्रीय पोलीस समूहाचे (इंटरपोल) अध्यक्ष मेंग हाँगवेई\nआंतरराष्ट्रीय पोलीस समूहाचे (इंटरपोल) अध्यक्ष मेंग हाँगवेई हे चीनमधून बेपत्ता झाले नसून त्यांना तेथील यंत्रणेने चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. हाँगकाँग स्थित साऊथ चायना मॉर्निंग पोस्टने हे वृत्त दिले आहे. शुक्रवारी मेंग हाँगवेई हे चीनमधून बेपत्ता झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. इंटरपोलचे अध्यक्ष बनणारे मेंग हे पहिले चिनी व्यक्ति आहेत.\nमेंग हाँगवेई हे चीनमधील सार्वजनिक सुरक्षेचे उपमंत्री होते. मेंग यांना त्यांच्या विरोधातील एका प्रकरणाच्या चौकशीसाठी चीनच्या शिस्तपालन समितीन ताब्यात घेतले आहे. मागच्या आठवडयात ते चीनमध्ये दाखल झाल्यानंतर लगेच त्यांना ताब्यात घेण्यात आले. कुठे त्यांना ठेवण्यात आलं आहे कुठे त्यांची चौकशी सुरु आहे कुठे त्यांची चौकशी सुरु आहे याबद्दल माहिती मिळू शकलेली नाही.\nहाँगवेई बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांच्या पत्नीने दिल्यानंतर फ्रान्स पोलिसांकडून शोध सुरु करण्यात आला होता. इंटरपोलच्या अध्यक्षपदी नोव्हेंबर २०१६ मध्ये त्यांची नियुक्ती झाली होती. यापूर्वी हाँगवेई हे चीनमधील सार्वजनिक सुरक्षेचे उपमंत्री होते. २०२० पर्यंत ते इंटरपोलच्या प्रमुख पदी राहणार आहेत.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nभारताच महत्व कमी करण्यासाठी चीनची म्यानमारमध्ये नवी खेळी\nचीनने लष्करासाठी सीमेजवळ उभारले ‘वेदर स्टेशन’, भारतासाठी धोक्याची घंटा \nचायनिज पदार्थ खाल्ल्यास Coronavirus होईल का हॉटेल्समध्ये विचारला जातोय प्रश्न\n‘या’ परदेशी नागरिकांना भारतात येण्यास बंदी, कारण…\nभारताच्या दिशेने येणारी चिनी-पाकिस्तानी क्षेपणास्त्रे हवेतच होणार नष्ट\nगर्लफ्रेण्डला भेटायला बिहारला जायचंय; बॉयफ्रेण्डच्या विनंतीवर सोनू सूद म्हणतो...\nअपेक्षा सोडली; अक्षय कुमारच्या 'पृथ्वीराज चौहान'चं भव्य सेट पाडणार\nविराटने अनुष्काला घटस्फो�� द्यावा, भाजपा आमदाराची 'त्या' वादावरुन मागणी\n'तुमची नेहमी आठवण येते'; विलासरावांच्या जयंतीनिमित्त रितेश भावूक, पाहा व्हिडिओ\nफक्त एक काॅल करा; सोनू सूदचं स्थलांतरितांना मदतीचं आश्वासन\nबदलापूरची जांभळं पिकली झाडावरती..\nटाळेबंदीत बंदोबस्तासह गुन्हेगारीस आळा घालण्याचे आव्हान\nरिक्षातूनही आता करोना रुग्णांची वाहतूक\nसांस्कृतिक नगरांमधल्या कट्टय़ांचा ऑनलाइन आविष्कर\nमाथेरानमधील घोडय़ांसाठी अनंत अंबानींकडून खुराक\nमासळी लिलाव बाजार बंद\nसुविधाच नसताना ऑनलाइन शिक्षणाचा घाट\n1 मुखी महात्मा गांधींचे नाव आणि मनात मात्र नथुराम; काँग्रेसचा मोदींवर नेम\n2 मोदींच्या सभेसाठी निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेची वेळ बदलली – काँग्रेस\n3 आज दुपारी पाच राज्यातील निवडणूकांचे बिगुल वाजणार\nVIDEO: गिरीश कुबेरांनी वाङ्‌मयचौर्य केले का", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://dahivalibk.org/mr/festivals/sama-yatra.html", "date_download": "2020-05-29T14:06:49Z", "digest": "sha1:NSCMUTZCYLICTQYLRQMXI5JUQDNPPFBY", "length": 5153, "nlines": 28, "source_domain": "dahivalibk.org", "title": "समा यात्रा - दहिवली बुद्रुक", "raw_content": "दहिवली बुद्रुक - चिपळूण\nपंचक्रोशीत प्रसिद्ध असलेली दहिवलीची समा यात्रा लवकरच सुरु होत आहे. अधिक महिना असेल त्यावर्षी ही समा यात्रा पौष पौर्णिमेस सुरु होते. या वर्षी गुरुवार २१ जानेवारी २०१६ ते शनिवार २३ जानेवारी २०१६ या कालावधीत संपन्न होणार आहे.\nपहिल्या दिवसापासून पालखीतील देवी देवतांच्या चांदीच्या मूर्ती, वरदान, मानाई , गुडाई, वाघजाई, भैरी , बाजी वस्त्रालांकाने सजविल्या जातात.\nढोल वाजंत्री सनई आणि घंटांच्या निनादात संपूर्ण गाव , मंदिर परिसरातील वातावरण, वरदान मानाईच्या नावानं चांग भलं घोषामुळे मंत्रमुग्ध करणारे असते.\nउत्सवाचा प्रमुख भाग म्हणजे सर्वांनी मिळून ५० फूट मोठे, सरळ झाड तोडून ते सोलून लाट म्हणून गावागावातून नाचवत, महिलांच्या पंचारातींचा स्वीकार करत सर्व गावकऱ्यांच्या मदतीने गुलाल अबीराची उधळण करत, वाजत गाजत आणून मंदिरासमोरील २५ फूट उंचीच्या कायम स्वरूपी लाकडी खांबावर केवळ मनुष्य बळाने तोलून बगाडाच्या खोबणीत बसविले जाते. लाटेच्या दोन्ही टोकांना मजबूत दोरखंड बांधून पौर्णिमेच्या दिवशी मानकऱ्यानंतर भक्तगणांना दोरखंडावर चढवून खांबांभोवती गोलाकार फिरवले जाते. ढोल सनईची साथ दिली जाते.\nढोलकीची कि���्वा दाफाची देवीला थाप देणे म्हणजे देवीचे इतर देवतांना केलेले आवाहानाचे साद असतात, हे आवाहन कवनाद्वारे केले जाते. या उत्सवामध्ये पहिल्या दिवसा पासून गुरव घराण्याला काम असते.\nमानकऱ्याचे मानपान, पाहुण्यांची उठबस सांभाळत , विविध सांस्कृतिक , शैक्षणिक, संस्कारक्षम सामाजिक कार्यक्रम , देवीचा महाप्रसाद, अशा प्रकारे अनेक कार्यक्रम दिवसभरात दहिवली ग्रामस्थ प्रगती मंडळ नियोजनाअंतर्गत ३ दिवस चालू असतात. गावचे ग्रामस्थ आपली स्वतःची वैयक्तिक जबाबदारी समजून प्रत्येक कार्यक्रमामध्ये विशेष लक्ष ठेवून असतात. त्रैवार्षिक सामा यात्रेनिमित्त मुंबई मंडळाच्या वतीने \" स्मरणिका \" प्रकाशित केली जाते.\n॥ वरदान मानाईच्या नावाने चांग भलं ॥\n© 2020 दहिवली बुद्रुक ग्रामस्थ प्रगती मंडळ, मुंबई\nसमा यात्रा दहिवली बुद्रुक दहिवली बुद्रुक इंस्टाग्राम", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maxmaharashtra.com/max-blog/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88-%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7/1064/", "date_download": "2020-05-29T14:24:26Z", "digest": "sha1:SK4FBYK3DMS75U3PZZZMBBTKL463UQRQ", "length": 22583, "nlines": 119, "source_domain": "www.maxmaharashtra.com", "title": "`मुंबई कुणाची?... एक पंचवार्षिक प्रश्न! | Max Maharashtra", "raw_content": "\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nअनलिमिटेड – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nअनलिमिटेड – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\nHome भारतकुमार राऊत `मुंबई कुणाची… एक पंचवार्षिक प्रश्न\n… एक पंचवार्षिक प्रश्न\nआज खरे तर अनेक बातम्या आणि घडामोडी आहेत. अमेरिकेत नवे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपला इंगा दाखवायला सुरूवात केली आहे; दिल्लीत अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ऐतिहासिक अर्थसंकल्प सादर करून अनेकांना व अनेक प्रचलीत संकल्पनांना जबर धक्का दिला आहे, तर देशातील गोव्यासह पाच राज्यांच्या विधानसभा व महाराष्ट्रातील जिल्हा परिषदा व मोठ्या महापालिकांच्या प्रचराचा डंका ऐकू येऊ लागला आहे. त्यामुळेच आज महाराष्ट्राच्या, विशेषत: मुंबई महापालिकेच्या निवडणुकांबद्दलच लिहावे लागत आहे. याचे कारण हेच की, ही निवडणूक मुंबईच्या महापालिका हद्दीत व तिथल्याच स���थानिक स्वराज्य संस्थेसाठी होणार असली, तरी तिचे परिणाम व पडसाद केवळ मुंबई, महाराष्ट्र नव्हे, तर अवघ्या देशात जाणवू लागले आहेत. भारतातील अनेक राज्यांपेक्षा अधिक लोकसंख्या व महसूल असलेल्या या महापालिकेला अनेक रियाजंच्या विधानसभांपेक्षाही अधिक महत्त्व आहे. कारण मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प अनेक राज्यांहून मोठा असतो. या तिजोरीच्या चाव्या कुणाकडे द्यायच्या, याचा निर्णय या निवडणुकीत होणार आहे. म्हणूनच मुंबई महापालिकेची निवडणूक केवळ `स्थानिक’ न राहता, तिला `राष्ट्रीय’ महत्त्व आपोआपच प्राप्त होते.\nगेली अडीच दशके मुंबई महापालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. त्यापैकी बराच काळ या सत्तेत भारतीय जनता पक्षही सामील आहे. मात्र या वेळी ही युती फुटल्याने बऱ्याच वर्षांनंतर मुंबईत किमान पंचरंगी सामने होणार आहेत. कारण काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसनेही स्वतंत्रपणे निवडणुका लढवण्याचा निर्णय घेऊन तो अंमलातही आणला आहे. शिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे `एकला चलो’ धोरण आहेच. अशा वेळी बाजी नक्की कोण मारणार, हा प्रश्न मतदारांच्या मनात आहे. यापैकी काँग्रेस व राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष इतके निष्प्रभ झालेले दिसतात की, निवडणुकांत त्यांना एकत्रितपणे वा स्वतंत्रपणेही कोणतेही भवितव्य नाही. मनसेचा गेल्या दोन वर्षांत मोठाच तेजोभंग झाला. लोकसभा निवडणुकांत शिवसेना व भाजप यांची युती होती. तेव्हा मनसेने केवळ शिवसेनेच्या उमेदवारांविरुद्ध निवडणुका लढवून स्वत:लाच अपशकून करून घेतला, कारण मनसे अमेदवारांमुळे ना शिवसेनेेचे उमेदवार पडले ना काँग्रेसला त्यांच्या अस्तित्त्वाचा काही फायदा झाला. नंतर विधानसभा निवडणुकांत तर मनसे तोंडावर आपटली. 2009च्या विधानसभा निवडणुकांत पहिल्याच फटक्यात तब्बल 13 जागा जिंकणाऱ्या मनसेची 2014मध्ये पुरती वाताहत झाली. तेरावरुत हा पक्ष अवघ्या इका जागेवर आला. नंतर पक्षाला गळती चालू झाली, ती आजवर थांबलेली नाही. पक्षाचे ज्येष्ठ नेते पक्षाच्या राहुट्यांतून केव्हा पसार झाले, ते राज ठाकरेंना समजलेच नाही. आता जे उरलेत, त्यापैकी अनेक निष्प्रभ झाले आहेत वा बाहेर जाण्यासाठी चोरवाटा शोधत आहेत. उरलेले काही तिथेच तेजोहीन होऊन कण्हत पडले आहेत. थोडक्यात 2017ची ही महापालिका निवडणूक मनसेसाठी अस्तित्वाची शेवटची लढाई व संधी आहे.\nगेल्या विधानसभा निवडणुकांत शिवसेना-भाजप स्वतंत्रपणे लढले व त्यात भाजपने बाजी मारली. भाजपला 123 तर शिवसेनेला 67 जागा जिंकता आल्या. त्यावेळी शिवसेनेला नविचारताच भाजपने आपल्या मंत्रिमंडळाचा शपथविधी उरकून घेतला व विधानसभेत विश्वासदर्शक ठरावही संमत झाला. नंतर शिवसनेने अनेक क्लृप्त्या लढवून मंत्रिमंडळात प्रवेश मिळवला व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे मंत्रिपदांचे तुकडे फेकले, ते ऊराशी कुरवाळले. यामुळे 11 आमदारांना मंत्रिपदे व लाल दिव्याच्या गाड्या मिळाल्या, हे खरे, पण उरली-सुरली इभ्रतही वेशीवर टांगली गेली. `सहन होत नाही व सांगताही येत नाही’, अशा अवस्थेत शिवसेनेचे मंत्री व नेते फडणवीस व अन्य भाजप नेत्यांबरोबर उसले हास्य असलेले फोटो काढून घेत राहिले. त्यानंतर भाजपने शिवसेना नेतृत्वाचा जमेल तिथे अपमानच केला, पण सेनेने चिकाटी सोडली नाही. ही चिकाटी महापालिकेच्या निवडणुकांतील युती अधिकृतपणे तुटेपर्यंत टिकून राहिली. आता युती तुटल्यावरही शिवसेनेच्या मंत्र्यांनी मंत्रिपदे सोडलेली नाहीत. कदाचित निवडणुकीनंतर सत्ता राबवण्यासाठी एकत्र यावेच लागले, तर धोका नको, म्हणून आणखी महिनाभर अपमान गिळत खुर्ची घट्ट पकडून ठेवण्याचा त्यांचा इरादा असावा.\nमुख्य प्रश्न हा आहे की, महापालिकेची निवडणूक कोण जिंकणार 2014च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने शिवसेनेपेक्षा एक जागा अधिक जिंकून शिवसेनेला त्यांच्याच बालेकिल्ल्यात आव्हान दिले. आता खरी लढाई सुरू झाली. भाजपच्या आव्हानात किती दम होता, त्याचा निकाल आताच लागणार आहे. एक गोष्ट खरी की, मुंबईत शिवसेनेचे संघटन जबरदस्त आहे. गटप्रमुख पदापासून शिवसेना पक्ष प्रमुख पदापर्यंतची आखणी मोठ्या हिकमतीने करण्यात आलेली आहे. प्रत्येक गटप्रमुखाकडे एकेका बुथची जबाबदारी असते. एकाा बुथमध्ये सरासरी बाराशे मतदार हे प्रमाण गृहित धरले, तर दर बाराशे मतदारांची जबाबदारी एका गटप्रमुखाकडे असते. हा गट म्हणजे मुंबइंतील एखादी वस्ती, चाळ वा काँप्लेक्स इतकीच असते. त्यातील प्रत्येक मतदाराला गटप्रमुख नावाने ओळखत असतो. या जनसंपर्काचा फायदा मतदानाच्या वेळी होतोच. गटप्रमुख हेच शिवसेनेचे शिक्तस्थळ आहे.\nया उलट भाजपचा आवाज वर्तमानपत्रे व टीव्हीवर मोठा असला, तरी मुंबईसारख्या शहरात आज तरी भाजपकडे कार्यकर्त्यांचा पसारा नाही. भाजपचे मतदा��� वा पाठिराखे जरूर आहेत, पण ते कार्यकर्ते नव्हेत. ते स्वत: मतदान करतात पण ते इतर मतदारांना आणत नाहीत. ते मोर्चात, शोभायात्रेत सहभागी होतीलच याची खात्री नाही. त्यामुळे भाजप नेतृत्वाचा मुख्य भरवसा लाटेवर आहे. ही लाट कशी निर्माण करायची, याचे शास्त्र त्यांना अवगत आहे. ते लोकसभा व विधानसभा निवडणुकांत चालले, पण ते महापालिकेच्या छोट्या वॉर्डांतही नक्की चालेल का, हे आजवर ठाऊक नाही. त्याचा कस या निवडणुकीतच लागणार आहे. मराठी व्होट बँकेची मते या वेळी शिवसेना व मनसे यामध्ये विभागतील व त्याचा फायदा आपल्यालाच होईल, असा भरवसा भाजपला आहे, तर ही मते त्रिभागून उरलेल्या मतांवर आपणच निवडून येऊ, असे काँग्रेसच्या धुरिणांना वाटते.\nया निवडणुकीत यंदा पहिल्यांदाच एमआयएम हा मुस्लिम मतदारांनाच आवाहन करणारा पक्ष उतरला आहे. विधानसभेत या पक्षाचा एक आमदार मुंबईत निवडून आला, तर अनेक ठिकाणी पक्षाला अनकपेक्षीतपणे लक्षणीय मते मिळाली. आज मुंबइंत 46 वॉर्ड असे आहेत, जिथे मुस्लिमबहुल मतदार आहेत, असे राजकीय जाणकार सांगतात. या वॉर्डांत जर ओवेसी बंधूंनी आक्रमक प्रचार करून धर्मभावना चेतवल्या, तर एमआयएमचे अनपेक्षीतपणे दोन आकडी संख्येत नगरसेवक निवडून येऊ शकतात. त्याचा तडाखा अर्थातच एका बाजूला काँग्रेस व दुसऱ्या बाजूला या मतांवर आजवर स्वत:ची मक्तेदारी सांगणाऱ्या समाजवादी पार्टीला बसेल. पण काहीही झाले, तरी एमआयएमच्या एंट्रीमुळे मुंबईचे सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक व राजकीय जाळीकाम उध्वस्त होईल, त्याचा विचार आजच करावा लागेल. उद्यापर्यंत थांबल्यास मोठी किंमत साऱ्यांनाच मोजावी लागेल.\nअसो. महापालिकेच्या निवडणुकांचे रणशिंग तर फुंकले गेले आहे. शिवसेनेच्या वेगवेगळ्या वॉर्डांत होऊ लागलेल्या छोट्या-मोठ्या बंडाळ्यघ्ंच्या बातम्याही टीव्हीच्या पडद्यावर मोठ्या-मोठ्या होऊन झळकू लागल्या आहेत. `मुंबई कुणाची’ हा प्रश्न पुन्हा इकदा ऐरणीवर आला आहे. दर पाच वर्षांनी उकरून काढला जाणारा `मुंबई वेगळी करण्याचा डाव’ही आता बोलला जाऊ लागला आहे. गेल्या अनेक निवडणुकांच्या नेमक्या पूर्वसंध्येलाच या कटाची चाहूल कशी काय लागते आणि मधली साडे चार वर्षे हा कट कुठल्या कपाटात बंद होतो व साऱ्यांनाच त्याचे विस्मरण कसे होते, हाही संशोधनाचाच विषय आहे.\nअसो. निवडणुकीत व नंतर काय होतेच ते पाहणे, हेच काय ते सध्या तरी आपल्या हातात आहे.\nPrevious articleभाजपच्या निष्ठावतांचा उद्रेक\nNext articleखर्डी जवळ रेल्वे रुळाला तडे\n पण राजकारण आणि जातीयता थांबली का\nकरोनाच्या आकड्यांचा खेळ समजून घ्यायला हवा…\nजगण्यावर प्रभाव पाडणारा सिनेमा- द प्लॅटफॉर्म\nपंढरपूर वारी: कोरोनामुळे आषाढीचा पायी पालखी सोहळा रद्द- अजित पवार\nकोरोना च्या लढाईतील कर्मचाऱ्यांना 50 लाख रुपयांचं विमा संरक्षण, अजित पवार यांची मोठी घोषणा\nकेंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे कोविड -१९ वर खर्च झालेल्या पैशांची माहिती नाही: अनिल गलगली\nबॉण्डेड डॉक्टरांच्या मानधनात मोठी वाढ, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मोठा निर्णय\nCovid-19 – भारताची समाज-अर्थ स्थिती आणि आव्हानं\nराज्य सरकार लवकरच पॅकेज देणार: अजित पवार\nपिंपरी चिंचवड साठी वॉर रुम तयार: अजित पवार\n पण राजकारण आणि जातीयता थांबली का\nसंघर्ष दिन: घरात थांबूनच मुंडे साहेबांचं पुण्यस्मरण करा – पंकजा मुंडे\nलोकांना पैसे वाटा: सरकारला घरचा आहेर\nCovid-19 – भारताची समाज-अर्थ स्थिती आणि आव्हानं\nलोकांना पैसे वाटा: सरकारला घरचा आहेर\nकोरोनाचे संकट आणि शेतकरी\nउत्पादित आधारित बाजारभावाचा कायदा करा – डॉ. बुधाजी मुळीक\nकुत्र्याचे वाकडे शेपूट; ते आता छाटाच\nज्या देशात ‘हिंदुत्व’ हा शब्दही ‘पाप’ ठरतो…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.manogat.com/node/4490", "date_download": "2020-05-29T13:08:43Z", "digest": "sha1:QIXDXRGHCWTBTM44HTA4IBYLYIUICVOI", "length": 19888, "nlines": 187, "source_domain": "www.manogat.com", "title": "शब्द शब्द जपून ठेव | मनोगत", "raw_content": "\nशब्द शब्द जपून ठेव\nप्रेषक सर्वसाक्षी (सोम., २०/०२/२००६ - ००:०९)\nठाणे कट्ट्याच्या निमित्ताने नित्याच्या वापरात येणाऱ्या इंग्रजी शब्दाना पर्यायी ठरतील असे मराठी शब्द शोधण्याचा प्रयत्न उपस्थित मनोगतींच्या चर्चेद्वारे आयोजीला होता. हे शब्द सहज बोलले जातील, रुजतील असे असावेत, पर्यायी असले तरी शब्दशः भाषांतरापेक्षा आशयावर आधारलेले असावेत, क्लिष्ट वा संभ्रम निर्माण करणारे नसावेत असे सर्वानुमते ठरले. मुळात ज्या वस्तू वा कृति आपल्या नाहीत त्याना उगाच अट्टाहासाने मराठी शब्द न शोधता रुढ इंग्रजी शब्द वापरण्यास हरकत नसावी असेही ठरले (उदाहरणार्थः केक, बर्गर, पिझा, वेफ़र्स, सोफ़सेट वगरे)\nअशा प्रकारे संमत झालेले शब्द इथे द्यावेत व सर्व मनोगतींना हे शब्द वापरात आणण्याची विनंती कराव�� असे ठरले. त्याचबरोबर या शब्दांना कुणी मनोगती अधिक योग्य व वरील निकषात बसणारे शब्द देउ करतील तर त्याचे स्वागत करून त्यावर चर्चा करून तेही संमत व्हावेत असेही ठरले.\nसर्वप्रथम असे प्रस्तावित केले गेले की दुरध्वनीला प्रतिसाद देताना नकळत आपण 'हॅलो' असे म्हणतो त्याऐवजी काय म्हणता येइल विशेषतः भ्रमण्ध्वनीसंचावर कोण साद देतो आहे हे समजण्याची सोय असल्याने जर साद देणारही मराठी असेल तर उगाच हॅलो कशाला विशेषतः भ्रमण्ध्वनीसंचावर कोण साद देतो आहे हे समजण्याची सोय असल्याने जर साद देणारही मराठी असेल तर उगाच हॅलो कशाला सर्वानुमते नमस्कार असे म्हणावे असे ठरले. (मात्र नमस्कार हा शब्द स्नेहाभावाने, प्रसन्नपणे उच्चारावा म्हणजे पोलीसठाण्याचा वा सरकारी कचेरीचा भास होणार नाही असेही ठरले). तसेच आपल्या लकबीप्रमाणे वा साद देणाऱ्याशी असलेल्या सम्बंधानुसार बोला, ऐकवा, किटवा वगरे मजेशीर मायनेही संमत झाले अर्थात 'हॅलो' नको.\nत्याचप्रमाणे संभाषण संपविताना बोलु/ भेटु पुन्हा अथवा धन्यवाद असे म्हणावे असेही ठरले.\nकाही शब्द जे संमत झाले ते असे ः\nएस एम एस - संदेश\nरिमोट कंट्रोल - दूरनियंत्रक (नियंत्रक)\nकी चेन - चावीबंध\nकॅमेरा - प्रकाशचित्रक (चित्रक)\nकॉन्टॅक्ट लेन्स - नेत्रिका\nशॉवर बाथ - स्नानवर्षाव\nक्रेडिट कार्ड - धनपत्र\nडेबिट कार्ड - ऋणपत्र\nविसा - देशांतर परवाना\nवन्स मोअर - पुनराग्रह\nए टी एम - सुलभ धनालय ( जोडुन दोन तीन दिवस सुट्ट्या आल्या असता ए टी एम बाहेर ज्या रांगा लागतात ते पाहून हा शब्द सुचला व फ़ारच चपखल वाटला)\nवेळेअभावी चर्चेला येउ न शकलेले शब्द - (आपण आता शोधुया)\nबोर्डिंग कार्ड - माझा प्रस्ताव - उड्डाणपत्र\nमल्टिप्लेक्स - माझा प्रस्ताव - बहुपटलगृह\nअपडेट, गॅस( स्वयंपाकाचा), टेक अवे, गिअर, गीफ़्ट पॅक, पॅकेज टूर, मिनरल वॉटर, मॉल, टॉक टाइम, ट्रॅक्टर, शॅम्पू, स्केच पेन, सॉफ़्ट्वेअर, हार्डवेअर, हँगर (कपडे टांगाचा), बॅनर, जॅक ऑफ ऑल, कॅफ़े, वीक पॉइंट, वेब डिझायनर.\nवीक पॉईंट = कच्चा प्रे. चक्रपाणि (रवि., १९/०२/२००६ - ०५:२१).\n प्रे. नरेंद्र गोळे (रवि., १९/०२/२००६ - ०५:५६).\nसॉफ्ट वेअर प्रे. कोलबेर (रवि., १९/०२/२००६ - ०७:५८).\nथोडासा फरक .. प्रे. नरेंद्र गोळे (सोम., २०/०२/२००६ - ०५:५०).\nसॉफ्ट वेअर = प्रे. जयन्ता५२ (मंगळ., २१/०२/२००६ - ०८:४१).\nमिनरल वॉटर प्रे. कोलबेर (रवि., १९/०२/२००६ - ०६:४६).\nविकि-संज्ञा प्रे. तो (रवि., १९/०२/२००६ - ०८:४५).\nकाही पर्याय प्रे. जयन्ता५२ (रवि., १९/०२/२००६ - १५:०९).\n प्रे. नरेंद्र गोळे (सोम., २०/०२/२००६ - ०५:४०).\nखास आवडले- प्रे. माधव कुळकर्णी (सोम., २०/०२/२००६ - ११:१८).\nए. टी. एम. प्रे. निख्या (रवि., १९/०२/२००६ - २१:५८).\nमिनरल वॉटर प्रे. भाष (सोम., २०/०२/२००६ - ०३:०८).\n प्रे. नरेंद्र गोळे (सोम., २०/०२/२००६ - ०५:४४).\n प्रे. जयन्ता५२ (सोम., २०/०२/२००६ - ०७:२१).\nमाझे मत. प्रे. द्वारकानाथ कलंत्री (सोम., २०/०२/२००६ - ०७:३४).\nपर्यायी- प्रे. माधव कुळकर्णी (सोम., २०/०२/२००६ - १०:०७).\n प्रे. जयन्ता५२ (मंगळ., २१/०२/२००६ - ०३:२०).\n प्रे. नरेंद्र गोळे (मंगळ., २१/०२/२००६ - ११:३८).\nहा प्रतिसाद बदललेला आह प्रे. नरेंद्र गोळे (मंगळ., २१/०२/२००६ - ११:४२).\n प्रे. नरेंद्र गोळे (मंगळ., २१/०२/२००६ - ११:३९).\nवेब डिझायनर - महाजाल प्रे. जोशी योगेश (मंगळ., २१/०२/२००६ - ०९:१५).\nचांगला विषय. प्रे. सुखदा (मंगळ., २१/०२/२००६ - १२:०६).\nमराठी पर्याय... प्रे. टग्या (मंगळ., २१/०२/२००६ - १७:३१).\nहाऽहाऽऽहाऽऽऽ प्रे. माधव कुळकर्णी (मंगळ., २१/०२/२००६ - १८:०३).\nही ही प्रे. सुखदा (गुरु., २३/०२/२००६ - ०९:२२).\nहो येईल ना. एलिवेटरला प्रे. माफीचा साक्षीदार (गुरु., २३/०२/२००६ - १०:०५).\nमाफीराव प्रे. अदिती (गुरु., २३/०२/२००६ - १०:२६).\nहेच प्रे. एक वात्रट (गुरु., २३/०२/२००६ - ११:४८).\nमोर्नेर प्रे. तो (गुरु., २३/०२/२००६ - १६:३३).\nअडचण... प्रे. टग्या (गुरु., २३/०२/२००६ - १५:४५).\nसहमत प्रे. सुखदा (शुक्र., २४/०२/२००६ - ०७:४१).\nछान शब्द आहेत प्रे. मालकंस_पाध्ये (शनि., २५/०२/२००६ - ०३:४५).\nसहमत प्रे. भोमेकाका (मंगळ., २१/०२/२००६ - २०:१२).\nगियर प्रे. भाष (बुध., १५/०३/२००६ - २१:२४).\nमिनरल वॉटर... प्रे. टग्या (मंगळ., २१/०२/२००६ - १७:२५).\nहरहुन्नरी प्रे. चित्त (बुध., २२/०२/२००६ - १४:४९).\nहरहुन्नरी... प्रे. टग्या (बुध., २२/०२/२००६ - २०:५५).\nखाण-घाण प्रे. सुखदा (शुक्र., २४/०२/२००६ - ०७:४३).\nशॅम्पू... प्रे. टग्या (मंगळ., २१/०२/२००६ - २१:३५).\nशँपू प्रे. भाष (बुध., १५/०३/२००६ - २१:३२).\nयादी प्रे. अमिता१२ (बुध., २२/०२/२००६ - १३:४८).\nसहमत प्रे. पद्माकर दादेगावकर (बुध., २२/०२/२००६ - १५:०६).\nसृष्टी- प्रे. माधव कुळकर्णी (बुध., २२/०२/२००६ - १९:२६).\nसाइट प्रे. pkarandikar50 (शुक्र., ०३/०३/२००६ - ०५:४५).\nसाईट स्थान प्रे. पद्माकर दादेगावकर (शनि., ११/०३/२००६ - १२:५१).\nसंजीवनपट प्रे. सर्वसाक्षी (गुरु., २३/०२/२००६ - १८:०१).\nऍनिमेटेड मूव्ही प्रे. pkarandikar50 (शुक्र., ०३/०३/२००६ - ०५:४८).\nबल्ब, ट्युब- प्रे. मालकंस_पाध्ये (शनि., २५/०२/२००६ - ०३:३४).\nविद्युत... प्रे. सर्वसाक्षी (शनि., २५/०२/२००६ - १२:४१).\nअरे वा हे कधी प्रे. मनिशा खाडे (मंगळ., २८/०२/२००६ - १६:१४).\nएक प्रतिशब्द... प्रे. टग्या (मंगळ., २८/०२/२००६ - १६:१८).\n प्रे. टग्या (मंगळ., २८/०२/२००६ - १७:००).\nऑम्लेट- प्रे. मालकंस_पाध्ये (बुध., ०१/०३/२००६ - ०४:५५).\nठीक वाटते प्रे. टग्या (बुध., ०१/०३/२००६ - २०:५०).\nऑम्लेट प्रे. पद्माकर दादेगावकर (मंगळ., ०७/०३/२००६ - १३:५३).\nधिरडे प्रे. सुखदा (सोम., १३/०३/२००६ - ०५:४७).\nकटलेस प्रे. चित्त (बुध., ०१/०३/२००६ - १४:५१).\nहरकत नसावी प्रे. टग्या (बुध., ०१/०३/२००६ - २०:५१).\nचायनीस प्रे. चित्त (गुरु., ०२/०३/२००६ - १२:५४).\nकटलेट चे भाषांतर प्रे. सुखदा (सोम., १३/०३/२००६ - ०५:५०).\nमराठमोळे... प्रे. टग्या (सोम., १३/०३/२००६ - १३:१९).\n प्रे. सुखदा (बुध., १५/०३/२००६ - १३:१०).\nटगोजी प्रे. मनिशा खाडे (गुरु., ०२/०३/२००६ - १२:२५).\n... प्रे. टग्या (गुरु., ०२/०३/२००६ - १४:०७).\nप्रतिशब्द प्रे. pkarandikar50 (बुध., ०१/०३/२००६ - १५:५३).\nचाहतावर्ग प्रे. निनावी (गुरु., ०२/०३/२००६ - १७:५७).\nमाझे मत प्रे. मराठी माणूस (बुध., ०१/०३/२००६ - १८:०६).\nकाही(च्या काही) प्रतिश प्रे. pkarandikar50 (शुक्र., ०३/०३/२००६ - ०५:४१).\nकरियर-प्रतिशब्द आहे का प्रे. प्राजक्ती (शुक्र., ०३/०३/२००६ - ११:०२).\nकारकीर्द. प्रे. द्वारकानाथ कलंत्री (शनि., ०४/०३/२००६ - ०४:५२).\nकरीयर प्रे. भाष (बुध., १५/०३/२००६ - २२:३१).\nपर्यायी शब्द प्रे. गीता कुलकर्नि (सोम., १३/०३/२००६ - ०६:४९).\nपर्यायी शब्द प्रे. अनुप्रिता (गुरु., १६/०३/२००६ - ०६:१८).\nशब्दात भर प्रे. अनुप्रिता (गुरु., १६/०३/२००६ - ०६:२८).\nहँगर/ट्रॅक्टर/शॅम्पू प्रे. तो (गुरु., १६/०३/२००६ - १३:१६).\nकाही- प्रे. माधव कुळकर्णी (गुरु., १६/०३/२००६ - १५:०६).\nहँगर प्रे. भोमेकाका (गुरु., १६/०३/२००६ - १६:००).\nट्रॅक्टर प्रे. भोमेकाका (गुरु., १६/०३/२००६ - १६:०३).\nशांपू.... प्रे. सुनील (गुरु., १६/०३/२००६ - १३:५३).\nहम्म.. प्रे. तो (गुरु., १६/०३/२००६ - १४:०१).\nनवा लेख सुरू करा प्रे. प्रशासक (गुरु., १६/०३/२००६ - १६:०३).\nctrl_t ने कुठेही बदला.\nपरवलीचा नवा शब्द मागवा\nह्यावेळी ३ सदस्य आणि ४० पाहुणे आलेले आहेत.\nसध्या एकही आगामी कार्यक्रम नाही.\nआता मनोगतावर सर्व ठिकाणी लेखन करताना शुद्धलेखन चिकित्सेची सुविधा उपलब्ध आहे, तिचा लाभ घ्यावा.\nतुम्ही मराठीसाठी काय करता \nमराठी शब्द हवे आहेत - १३\n२०१३ च्या दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवण्याचे आवाहन\nमराठी माती - मराठी माणसं - मराठी मती - मराठी मानसं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/editorial/literature/the-sociology-of-a-changing-village/articleshow/70417144.cms", "date_download": "2020-05-29T14:42:02Z", "digest": "sha1:MZMBON4RRDE43XGJBMUSH4LSZGZXQCFT", "length": 19936, "nlines": 101, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "लोकल ते ग्लोबल: बदलत्या ग्रामवास्तवाचे समाजशास्त्र - the sociology of a changing village | Maharashtra Times\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nआपली गावं स्वयंपूर्ण होती. कारण गावांनी जगण्याचे आपले आपले शास्त्र विकसित केलेले होते. मात्र या शास्त्राचा सुव्यस्थित अभ्यास नीटपणे झालेला नाही. समाजशास्त्र सांगते, तसे गाव नव्हते. गाव मनाने जोडलेले होते.\nआपली गावं स्वयंपूर्ण होती. कारण गावांनी जगण्याचे आपले आपले शास्त्र विकसित केलेले होते. मात्र या शास्त्राचा सुव्यस्थित अभ्यास नीटपणे झालेला नाही. समाजशास्त्र सांगते, तसे गाव नव्हते. गाव मनाने जोडलेले होते. गावात रुजलेला स्नेहभाव, सहानुभाव आणि समूहभाव येथे परस्परांना बांधून ठेवत होता. गावात अभावग्रस्तता होती. परंतु, तीच परस्परांशी जोडत होती. त्यातून एकमेकांच्या गरजेला येऊन उभा राहणं, ही येथील संस्कृती बनली. ही संस्कृतीच येथील जगण्याचा आधार होता. गावं त्यातून उभी राहिली. मात्र आपले समाजशास्त्र हे सांगत नाही. कारण या अंगाने गाव कोणी वाचतच नाही. असा नवा गाव राजन गवस यांनी ‘लोकल ते ग्लोबल’मधून वाचलेला दिसतो.\nगावांमध्ये अंधश्रद्धा होत्या. जातिद्वेषग्रस्त मने होती. लोक अनपढ होते. म्हणून गाव पाहणाèऱ्यांचा एक दृष्टिकोन तुच्छतादर्शक होता. दुसरा दृष्टिकोन खेड्यांना भारतीय जगण्याचा मूलाधार मानतो. गावं नदीकाठी वाढली. शेती विकसित होत अंतिमत: एक कृषिजन संस्कृती आकारली. ही संस्कृतीच गावची आधारशिला बनली. या संस्कृतीत श्रमाला केंद्रवर्ती स्थान होते. या संस्कृतीत साकळलेले ज्ञानसंचित एका टप्प्यावर आपण अव्हेरले. तेथूनच आपला आत्मनाश सुरू झाला. आज आपण अन्नधान्य, औषधोपचार, आरोग्य याबाबत भ्रमनिरास झालो आहोत. पुढ्यात ठेवलेले अन्न आपण आत्मविश्वासाने खाऊ शकत नाही. सर्वत्र संशयाचे वातावरण आहे. कारण आपले कुठेतरी चुकते आहे, ते शोधण्याचे गुंतागुतीचे काम राजन गवस यांनी ‘लोकल ते ग्लोबल’मधून केले आहे.\nया पुस्तकात परंपरागत ज्ञानसंचित आणि जीवनविषयीचे साधे तत्त्वज्ञान झिरपत येते. येथील माणसांमध्ये असणारे ममत्व, प्रेमभाव, शब्दावरील गाढ विश्वास, पाचामुखी परमेश्वर असल्याची आणि सत्यावरील श्रद्धा त्याला जगण्याचे बळ देत असे. या माणसाचे ‘राजालाई सुईची गरज असते’ हे साधे तत्त्वज्ञान. कमीत कमी गरजांमध्ये जगण्याची सवय. या जगण्यात पर्यावरणाचा विचार सर्वप्रथम. नासाडी अजिबात नाही. काम आणि श्रमाला अग्रक्रम. मातीवर असीम निष्ठा. या त्याच्या जण्याला अर्थपूर्णता देणाèऱ्या तेवढ्याच अर्थपूर्ण गोष्टी राजन गवस सांगताहेत. परंतु, आता खेड्यातल्या साध्या जगण्याला आणि तत्त्वज्ञानाला राजन गवस सांगतात तसे, ‘हजार हातांचा ऑक्टोपस गिळंकृत करतो आहे.’ येथील माणूस आता मृगजळामागे धावत सुटला आहे. या धावपळीने त्याची जगण्यावरची वासना संपवली. जणू त्याच्या जगण्यातच ‘हडळ-झोटिंग’ शिरली.\nभारतासारख्या महाकाय देशात शेतीच जगण्याचा मुख्य आधार होती. शेतकरी हा पिकवणारा. म्हणून तो अन्नदाता. त्यामुळे त्याच्यासभोवती गाव जमा झाला. तो गावात केंद्रवर्ती राहिला. त्याच्या आश्रयाने सारे वाढत राहिले. परंतु, नव्वदनंतर आलेल्या नव्या वाèऱ्यात शेतकèऱ्याचा बळी गेला. हजारो वर्षे जपलेल्या धारणांना तडे गेले. माणसांपेक्षा पैसा मोठा झाला. त्यातून गाव बदलला. गाव बदलले म्हणजे नेमके काय झाले हे सांगण्याचा हा नेमका प्रयत्न आहे. खेड्याची मूळ संस्कृती कोणती हे सांगण्याचा हा नेमका प्रयत्न आहे. खेड्याची मूळ संस्कृती कोणती, तेथे कोणती नवी संस्कृती घुसली, तेथे कोणती नवी संस्कृती घुसली, तिने आपले हातपाय पसरवून, ती कशी रुजत चालली, तिने आपले हातपाय पसरवून, ती कशी रुजत चालली आणि अंतिमत: त्यातून खेड्याचे काय झाले आणि अंतिमत: त्यातून खेड्याचे काय झाले अशा अनेक प्रश्नांचा शोध राजन गवस यांनी घेतला आहे.\nही जीवसृष्टी सर्वांची आहे. येथे किड्यामुंगीलाही जागा आहे. कारण जीवसृष्टीत सर्वजन परस्परावलंबी आहेत. सर्वांची मिळून जीवनसाखळी. ही साखळी तुटली, की सर्वांच्याच अस्तित्वाचा प्रश्न. म्हणूनच, ‘किड्या-मुंगीनही जगावं’ हे येथील साधं परंतु, अस्तित्वविचार करणारं तत्त्वज्ञान होतं. परंतु, आपण कीटकनाशकं फवारून किडे-मुंग्यांच्या अस्तित्वावर उठलो. शेतकरीमित्र गांडूळ, गोगलगाय, वाणीकिड्यांसारख्या निरुपद्रवी कीटकांना संपवले. पारंपरिक पिकं संपवली आणि मिळवले काय तर रोगराई आणि सत्त्वहीन बेचव अन्न. जंगलांबरोबर जंगली औषधे संपवली. श्रम टाळून रोगराई घरात आणली. एकूण आपणच आपला आत्मनाश करून घेतला.\nयेथील अनेक शब्दांमागे जीवनशास्त्र आहे. उदाहरणार्थ, उंबरा. उबंरा ही घरातील केवळ एक जागा नाही. ते जगण्याचे शास्त्र आहे. उंबरा म्हणजे मर्यादा. लक्ष्मणरेषाच. परंतु, आपण उबंराच उखडून टाकला. त्यामुळे सयंम आणि शिस्त गेली. लेखक म्हणतो, ‘उंबèऱ्याने टिकवला समाज, समूह, उंबऱ्यानेच टिकवले घराचे घरपण. त्यानेच सोसले दु:खं, उसासे, जन्म-मृत्यू. त्यानेच बांधल्या जन्मजन्मांतरीच्या गाठी, विणल्या नात्याच्या अनंत गोष्टी.’ ही काव्यमय भाषा येथील जगण्याचे शास्त्र कथन करते.\nराजन गवस यांची भाषा हे त्यांचे एक लेखनविशेष आहे. ती गावागाड्याचे वर्तमान नेमकेपणाने चिमटीत पकडते. खेडे बदलले. सहकारासारख्या नव्या गोष्टी आल्या. त्या येतानाच राजकारण आणि भ्रष्टाचार घेऊन आल्या. खेड्याने नैतिक मूल्ये आढ्याला टांगून ठेवली. याची सल हे पुस्तक वाचताना टोचत राहते. हे पुस्तक वाचताना येणाèऱ्या भावसमृद्ध गोष्टींच्या आठवाने वाचक अस्वस्थ होतो. आठवडी बाजार, घरातील कोनाडे-देवळ्या, शेतातील खळे आणि मळणी, पावणेर, घुंची, दुरडी, मुराळी, सुतार-लव्हाराच्या शाळा, चिखलाचे बैल आणि बालपणीचे खेळ, लग्नकार्यातील एकोपा, पहाटेच्या दवात ‘आंब’ जमवण्याचा अनवट अनुभव, गावव्यापी विठ्ठलाचे रूप, पार, पंगत आणि विशिष्ट चववासाचे आंबे, खर्डा-भाकरी ते अनेक पदार्थांच्या गायब होत चालेल्या रेसिपी याचे अस्वस्थ करणारे चित्र लेखक उभा करतो. शिवाय गावात येणारे फिरस्ते. हे केवळ फिरस्ते नव्हते, गावाशी त्यांचा पिढ्यांचा भावबंध असे. तोही संपला. गावात डॉल्बी, धाबा, मावा-गुटखा आणि ब्रांडीची बाटली आली. चहा, टूथपेस्ट आली आणि या सर्वांबरोबर नवी फोपशी पिढी गावात वाढू लागल्याचे वास्तव लेखक सांगतो.\nभाषेला समृद्ध करणारे शेकडो शब्द असे स्थानिक संस्कृतीतून तयार होतात. हे केवळ शब्द नसतात, तर या शब्दांमध्ये तेथील सांस्कृतिक संचित असते. हे भाषासंचित या पुस्तकाचे यश आहे. गवसांची भाषा वाचकासमोर त्याचा भूतकाळ जिवंत करते. त्यांचा शब्दवापर इतका चपखल आणि नेमका आहे, की शब्दासोबतचा स्मृतिगंध वाचकाभोवती दरवळ राहतो. यादृष्टीने चौमाळ, महामूर, बक्कळ, पेव फुटल, गोमगाला, होरपली, चिंदलून, वळवट, कडसार, खारकांड, दुरडी, मुराळी, गौंदाळा, किनिट, पोतेरा हे शब्द पाहता येतील.\nएकूणच या पुस्तकातील प्रत्येक लेख खेड्याच्या उजाडीकरणाची कथा सांगतो. गावं कात टाकताहेत, अशी एक भाषा गावांबाबत वापरली जाते. परंतु, हा केवळ भ्रम असल्याचे अधोरेखन हे पुस्तक करते. आज गावगाडा कोलमडून पडला. लोक नोकरी-व्यवसायाबाबत स्वतंत्र झाले. काही गोष्टी काळाबरोबर बदलणे आवश्यकही असते. परंतु, गावाने आपले जैवसांस्कृतिक संचित गमावले. त्यातून गावात आलेले कोरडेपण आक्राळविक्राळ रूप घेऊ लागले आहे. अशा बदलत्या ग्रामवास्तवाचे समाजशास्त्रच ‘लोकल ते ग्लोबल’ हे पुस्तक सांगताना दिसते.\nलेखक : राजन गवस\nप्रकाशक : पॉप्युलर प्रकाशन, मुबंई\nकिंमत : ३५० रु.\nn डॉ. नंदकुङ्कार ङ्कोरे, ङ्कराठी विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर एारळश्र : परपवर्ज्ञीार्रीीोींशऽसारळश्र.लो \nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nपक्षिणी जाय दिगंतरामहत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nसमाजशास्त्र लोकल ते ग्लोबल गाव अंधश्रद्धा Village Superstition Sociology Local to Global\nस्थलांतरितांसाठी धावली ठाण्याहून रेल्वे\nकरोनाचा धक्का; काल १२ तर आज १५ हजार जणांना काढून टाकले\nया १३ शहरांनी संपूर्ण देशाची चिंता वाढवली\nविशेष ट्रेन बंद करणार नाही, यूपी सरकारचा यू-टर्न\n'या लीगचे नियम पाळले तर भारतात क्रिकेट सुरु होईल'\n माकड करोना चाचणीचे सॅम्पल हिसकावून पळून गेले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://vidarbhakranti.com/?p=526", "date_download": "2020-05-29T12:51:19Z", "digest": "sha1:SAABQQWH7RK32E5P62MNQ67OPE5SS4OK", "length": 13520, "nlines": 101, "source_domain": "vidarbhakranti.com", "title": "भामरागड तालुक्यात नक्षल चकमकीत पीएसआय सह एक पोलीस शिपाई शहीद ….तीन जवान जखमी – विदर्भ क्रांती", "raw_content": "\nआदिवासी विद्यार्थी संघाकडून व्येंकटापूर येथील गोरगरिबांना जीवनावश्यक वस्तूंचे किट्स वाटप\nआदिवासी विद्यार्थी संघाचं प्रयत्नाने मृत महिलेचा शव पोहोचला घरी\nस्थानिकांचे जीवनमान सुधारण्यासाठी दुग्ध व्यवसायाला चालना द्या… मंत्री सुनील केदार\nसिरोंचा तालुक्यातील बी.एस.एन.एल.ची इंटरनेट सेवा ठरली कुचकामी \nतालुका स्तरावर आदिवासी विकास मंडळ खरेदी करणार मका\nभ��मरागड तालुक्यात नक्षल चकमकीत पीएसआय सह एक पोलीस शिपाई शहीद ….तीन जवान जखमी\nनक्षल चकमकीत पीएसआयसह एक शिपाई शहीद; ३ जवान जखमी\nगडचिरोली,ता.१७: नक्षल्यांनी लावलेल्या अॅम्बूशमध्ये आज पोलिस उपनिरीक्षक धनाजी होनमने(३०) व शिपाई किशोर आत्राम हे शहीद झाले. भामरागड तालुक्यातील कोठी पोलिस ठाण्यांतर्गत आलदंडी-गुंडुरवाही गावानजीकच्या जंगलात आज सकाळी ही चकमक झाली. या चकमकीत तीन जवान जखमी झाले असून, एकाची प्रकृती गंभीर आहे.\nआज सकाळी ७ वाजताच्या सुमारास शीघ्र कृती दल व सी-६० पथकाचे जवान आलदंडी-गुंडुरवाही जंगलात नक्षलविरोधी अभियान राबवीत असताना नक्षल्यांनी प्रथम भूसुरुंगस्फोट घडवून लगेच गोळीबार केला. पोलिसांनीही गोळीबाराने प्रत्युत्तर दिले. मात्र, यात पोलिस उपनिरीक्षक धनाजी होनमने व शिपाई किशोर आत्राम हे शहीद झाले, तर गोंगलू ओक्सा, राजू पुसली व दसरु कुरचामी हे जवान जखमी झाले. दसरु कुरचामी या जवानाची प्रकृती गंभीर आहे.\nशहीद जवानांचे पार्थिव आज दुपारी दोन वाजता हेलिकॉप्टरने गडचिरोली येथे आणण्यात आले, तर जखमी जवानांना गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. अजूनही घटनास्थळावर चकमक सुरु आहे.\nशहीद धनाजी होनमने हे पंढरपूर जिल्ह्यातील पुलूज येथील मूळ रहिवासी असल्याची माहिती आहे. ते साडेतीन वर्षांपासून भामरागड येथील शीघ्र कृती दलात पोलिस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होते. शहीद किशोर आत्राम हे भामरागड तालुक्यातील आरेवाडा येथील रहिवासी आहेत.\n२ मे रोजी एटापल्ली तालुक्यातील सिनभट्टी येथील जंगलात झालेल्या चकमकीत पोलिसांनी जहाल नक्षली व कसनसूर दलमच्या विभागीय समितीची सदस्य सृजनक्का हिला कंठस्नान घातले होते. तिच्या हत्येचा निषेध म्हणून नक्षल्यांनी ठिकठिकाणी पोस्टर्स लावून २० मे रोजी जिल्हा बंदचे आवाहन केले आहे. या बंदच्या पार्श्वभूमीवर नक्षल्यांनी हिंसक कारवाया करणे सुरु केले आहे.\nमाजी आमदार दिपक दादा आत्राम व जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांच्या हस्ते गोरगरिबांना अन्नधान्य किटचे वाटप\nग्रा.पं. मध्ये प्रशासकाची नेमणूक न करता सरपंचांना मुदतवाढ द्या… जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांची मागणी\nआपला विदर्भ छत्तीसगड ताज्या घडामोडी तेलंगणा देश महाराष्ट्र मुलाखत राशिभविष्य रोजगार वार्ता संपादकीय\nअंजली तेंडुल��र अहमदनगरच्या शेतकऱ्यांमध्ये, सेंद्रिय शेतीला भेट\nहमदनगर : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सामाजिक उपक्रमात अग्रेसर आहे. आपल्या खासदार निधीतून त्याने अनेक ठिकाणी निधी दिलाय. मात्र त्याची पत्नी अंजली तेंडुलकर यांनीही त्याच्या पावलावर पाऊल टाकलं आहे. अंजली यांनी अहमदनगर जिल्ह्यातील सेंद्रिय शेतीची पाहणी करुन शेतकर्‍यांच्या मदतीसाठी हात पुढे केला. अंजली यांच्या स्नेही क्लिया इथे सेंद्रिय शेतीचा प्रचार आणि प्रसार करत आहेत. अंजली […]\nकरवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर परिसर पूर्ण प्लास्टिकमुक्त झाला आहे\nमंगळवेढ्याच्या स्पेशल हुरडा पार्ट्याना सुरुवात\nअमेरिकेचा पाकवर ड्रोन हल्ला, हक्कानीचा म्होरक्या ठार\nप्रीती झिंटांच्या संघात पोहोचला काश्मीरचा क्रिस गेल, लगावतो १००-१००मीटर लांब षटकार\nमुंबई : जम्मू-काश्मीरचा क्रिकेटर परवेझ रसूल आणि मध्यमगती गोलंदाज उमर नजीर यांना यंदाच्या आयपीएलच्या लिलावात कोणी विकत घेतले नाही. मात्र मंजूर अहमद डारला पहिल्यांदा आयपीएलमध्ये प्रवेश मिळाला. मंजूरला किंग्ज इलेव्हन पंजाबने १० लाख रुपयांना विकत घेतले. मंजूरने मुलाखतीत म्हटले होते, माझे लक्ष्य सध्या आयपीएल इतकेच आहे. गेल्या वर्षी पुणे वॉरियर्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्याकडून खेळलेल्या […]\nउद्या भारत-पाकिस्तान सेमीफायनल रंगणार, पाहा किती वाजता सुरु होणार मॅच\nएनआयएसाठी ‘मोस्ट वॉ़न्टेड’ अब्दुल मुश्ताक कुरेशीला अटक\nमुंबई : मुंबईतील २००६ रेल्वे ब़ॉम्बस्फोटाचा आरोपी इंडियन मुजाहिद्दीन या अतिरेकी संस्थेचा सभासद असलेल्या अब्दुल मुश्ताक कुरेशीला दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने अटक केली आहे. दरम्यान या दहशतवाद्यावर NIA ने ४ लाखांचे बक्षीस ठेवलं होतं. तर इंटरपोलने सुद्धा कुरेशीविरोधात विरोधात रेड कॉर्नर नोटीस काढली होती. अब्दुल कुरेशी हा बॉम्ब बनविण्यात एक्स्पर्ट अब्दुल कुरेशी हा बॉम्ब बनविण्यात […]\nशिर्डीत बनावट व्हीआयपी पास बनवून भाविकांची लूट\nया इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो गडचिरोली न्यायालयाअंतर्गत मर्यादित राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lokrang-news/declass-khushwant-singh-380841/", "date_download": "2020-05-29T14:31:35Z", "digest": "sha1:GGFGQ77SPJRUH3VPWLUAVIRPQBCGROSO", "length": 38708, "nlines": 218, "source_domain": "www.loksatta.com", "title": "मनमौजी | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात ४५ हजार चाकरमानी दाखल\nमाथेरानमधील घोडय़ांसाठी अनंत अंबानींकडून खुराक\nरिक्षातूनही आता करोना रुग्णांची वाहतूक\nधुळ्यात पोलिसाला करोनाची लागण\nभाडय़ाची दुकाने रिकामी होण्यास सुरुवात\nखुशवंत सिंग यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या दोन बाजू आहेत. एक खुशवंत हे खूप विचार, मंथन करून देशात बदल घडवून आणण्यासाठी आणि राजकीय व्यवस्थेत परिवर्तन घडवून आणण्यासाठी उत्स्फूर्तपणे\nखुशवंत सिंग यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या दोन बाजू आहेत. एक खुशवंत हे खूप विचार, मंथन करून देशात बदल घडवून आणण्यासाठी आणि राजकीय व्यवस्थेत परिवर्तन घडवून आणण्यासाठी उत्स्फूर्तपणे काम करणारे आहेत. दुसरे खुशवंत हे ‘चला, भेळ खायला जाऊ या’ किंवा ‘अमूक ठिकाणी चिवडा चांगला मिळतो, तो खायला जाऊ या..’ असे आपल्या मित्रांना, सहकाऱ्यांना म्हणणारे.. रस्त्यावर उभं राहून लहान मुलासारखं आइस्क्रीम खाणारे आहेत. त्यांना बघून मला नेहमी आश्चर्य वाटायचं, की हा इतका नामी, ‘पद्मविभूषण’ माणूस- पण या अशा गोष्टी करतो ते ‘इलस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडिया’त असताना आमच्या केबिन समोरासमोर होत्या. बऱ्याचदा ते माझ्याकडे येत आणि मला म्हणत, ‘विमला, कम.. लेट्स हॅव लंच.’ पण जायचं कुठं ते ‘इलस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडिया’त असताना आमच्या केबिन समोरासमोर होत्या. बऱ्याचदा ते माझ्याकडे येत आणि मला म्हणत, ‘विमला, कम.. लेट्स हॅव लंच.’ पण जायचं कुठं तर रस्त्यावरच्या भेळवाल्याकडे त्यामुळे त्यांना काही लोक ‘विचित्र’ म्हणत. पण मला तसं वाटत नाही. ते श्रीमंत आणि गरीब यांत फरक करत नसत. त्यांची मैत्री निखळ होती. ते कुणालाही आपल्याकडे चहाला वा गप्पा मारायला बोलवीत. पण एक होतं- त्यांचं वागणं आणि त्यांचं संपादनाचं काम हे पूर्णपणे प्रामाणिक होतं.. ‘आय अ‍ॅम व्हॉट आय अ‍ॅम’ पद्धतीचं. त्यांच्याविषयी कुणी काहीही बोला, त्यांना काहीच फरक पडत नसे. त्यांना आपलं काम आणि आपण भले, एवढंच माहीत होतं. थोडक्यात काय, तर खुशवंत यांचं व्यक्तिमत्त्व भेळीसारखंच संमिश्र आणि चटपटीत आहे.\n‘इलस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडिया’चं आधीचं रूप हे फक्त उच्चभ्रू लोकांचं निय��कालिक असं होतं. खुशवंत यांना ते मान्य नव्हतं. नियतकालिक जनसामान्यांपर्यंत पोचलं पाहिजे, तरच ते यशस्वी होऊ शकतं. त्यादृष्टीने त्यांनी ‘वीकली’मध्ये अनेक बदल केले. परिणामी हे साप्ताहिक जनसामान्यांचं होऊन त्याचा खप ६५ हजारावरून चार लाखांपर्यंत गेला.\nसत्तरचं दशक हा भारतीय पत्रकारितेचाच टर्निग पॉइंट होता. कारण या काळात ‘भारता’चा ‘ड्रॅमॅटिक’ जन्म झाला. त्याआधी तामीळ, कन्नड, गुजराती स्वत:ची ओळख घेऊनच वावरत आणि स्वत:च्या समाजाच्या कोशातच राहत. यांचं खाणंपिणं त्यांना माहीत नाही आणि त्यांचे कपडे यांना माहीत नाहीत अशी परिस्थिती होती. इथं अनेक प्रदेश होते. त्यांना एकत्र जोडण्याची संधी स्वातंत्र्यानंतर उपलब्ध झाली. १९४७ नंतर खऱ्या अर्थानं हा भूखंड एक देश झाला. या काळात ‘इलस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडिया’ (‘फेमिना’ आणि ‘धर्मयुग’सुद्धा) वॉज अ ग्रेट बाँडिंग फॅक्टर बिटवीन पीपल ऑफ डिफरन्ट कल्चर, बट बिलाँगिंग टु सेम रूट्स.. ज्या पंजाबी बाईला वडापाव माहीत नव्हता, तो तिला ‘फेमिना’मुळे माहीत झाला. खाणंपिणं, कपडे, भाषा यांचं एकत्रीकरण झालं. मल्याळी माणूस, तमीळ माणूस, पंजाबी माणूस अशी स्वतंत्र ओळख थांबून सर्वाची ‘भारतीय माणूस’ अशी ओळख तयार झाली. माझ्या लहाणपणी ‘अंडागुंडूथंडापाणी म्हणजे तामीळ’ किंवा ‘घाटी म्हणजे मराठी’ किंवा ‘गुज्जूभाई म्हणजे गुजराती’ असे शब्द वापरले जायचे. ते सत्तरच्या दशकात अस्तंगत व्हायला लागले. स्वातंत्र्यानंतर हिंदू कोड बिल इत्यादी अनेक कायदे पास झाले होतेच. तेव्हा एक प्रकारे भारताचं संकल्पनात्मक चित्र तयार व्हायला सुरुवात झाली होती. आपल्याला आपला देश कसा हवा आहे, याची ती सुरुवात होती. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरची पहिली पिढी साठ-सत्तरच्या दशकांत घरसंसार करू लागल्यावर ही राष्ट्रीय एकात्मता आणि हा देश एक आहे, हे माध्यमांनीही दाखविण्याची ती वेळ होती. त्यामुळे खुशवंत सिंग, धर्मवीर भारती, मी.. आम्हालाही ती संधी मिळाली. आम्ही ती संधी ओळखली, हे महत्त्वाचं. आणि आम्हाला थांबवलं गेलं नाही, हे त्यापेक्षाही महत्त्वाचं. आम्हाला संपादक म्हणून संपूर्ण स्वातंत्र्य होतं. तेव्हा जे जे आम्हाला वाटलं, ते ते आम्ही करू शकलो.\n‘वीकली’, ‘धर्मयुग’ आणि ‘फेमिना’ या नियतकालिकांना हा असा प्लॅटफॉर्म मिळाला. त्यात खुशवंत सिंग यांनी ‘वीकली’मध��ये केलेला एक प्रयत्न मला आठवतो : प्रत्येक जाती-उपजातीविषयी माहिती देणारी लेखमाला त्यांनी सुरू केली. देशस्थ, कायस्थ, चित्पावन, सारस्वत या साऱ्यांचा इतिहास सांगणारी.. म्हणजे आपलीच समज आपल्याला दिली. या अंकांनी ‘वीकली’ला गती दिली. कारण लोकांना भारताशी स्वत:ला जोडून घ्यायचं होतं. आज भारतात कुठेही गेलं तरी आपल्याला कुणी ‘घाटी’ म्हणत नाहीत, ‘महाराष्ट्रियन’ म्हणतात. हे करण्याची संधी आम्हाला मिळाली. खुशवंत यांनी ती मोठय़ा प्रमाणावर वापरली. कारण ‘वीकली’ हे साप्ताहिक होतं आणि केवळ स्त्री वा पुरुषांपुरतंच ते मर्यादित नव्हतं. त्यांनी त्याचा मोठय़ा प्रमाणावर लाभ उठवला. त्यांनी ‘वीकली’ला भारतीय नियतकालिक बनवलं. धर्मवीर भारतींनीही ‘धर्मयुग’चं तेच केलं. आणि म्हणूनच त्यांना यश मिळालं. कारण लोकांनाही तेच हवं होतं.\nखुशवंत यांनी त्यांच्या जमान्यातल्या संपादकांपेक्षा निराळय़ा दोन गोष्टी केल्या. त्याआधी संपादकाविषयी अशी आदरयुक्त भीती लोकांच्या मनात असे की, ते कुणाला भेटत नाहीत, कामात असतात, त्यांची मर्जी असेल तरच भेटतात. त्यामुळे लोकही त्यांना वचकून असत. ही प्रतिमा खुशवंत यांनी खरवडून काढली. त्यांना कुणीही भेटू शकत असे. दारावर टकटक करायचं आणि विचारायचं की, ‘सर, मे आय कम इन’ ते म्हणत, ‘येस.’ किंवा फार बिझी असतील तर म्हणत, ‘प्लीज वेट.’ कुणाची मुलाखत घ्यायची तर ताजमध्ये न जाता इराण्याकडे जाऊन तिथे ते त्याच्याशी बोलत. थोडक्यात, संपादकीय खुर्चीविषयीचा घुमेपणा आणि गवगवा त्यांनी घालवला. तुम्हाला त्यांच्याशी सहजपणे बोलता, हसता यायचं. विनोदही करता यायचे. तुम्हाला हवं ते त्यांच्यासोबत ‘शेअर’ करता यायचं. खुशवंत उत्तम संपादक होते. त्यांनी केवळ लोकांसाठी आपलं व्यक्तिमत्त्व तयार केलेलं नव्हतं. ते अनेकांतले पत्रकार होते. ते कुणाशीही बोलू शकायचे. त्यांच्या काही नियम-अटी नव्हत्या. ‘भारताचं काय होणार’ ते म्हणत, ‘येस.’ किंवा फार बिझी असतील तर म्हणत, ‘प्लीज वेट.’ कुणाची मुलाखत घ्यायची तर ताजमध्ये न जाता इराण्याकडे जाऊन तिथे ते त्याच्याशी बोलत. थोडक्यात, संपादकीय खुर्चीविषयीचा घुमेपणा आणि गवगवा त्यांनी घालवला. तुम्हाला त्यांच्याशी सहजपणे बोलता, हसता यायचं. विनोदही करता यायचे. तुम्हाला हवं ते त्यांच्यासोबत ‘शेअर’ करता यायचं. खुशवंत उत्तम संपादक होत���. त्यांनी केवळ लोकांसाठी आपलं व्यक्तिमत्त्व तयार केलेलं नव्हतं. ते अनेकांतले पत्रकार होते. ते कुणाशीही बोलू शकायचे. त्यांच्या काही नियम-अटी नव्हत्या. ‘भारताचं काय होणार’ यावर एखाद्या मान्यवर व्यक्तीची मुलाखत घेऊन बाहेर पडल्यावर ते रस्त्यावरच्या पेपरविक्रेत्यालाही विचारत की, ‘तुला काय वाटतं’ यावर एखाद्या मान्यवर व्यक्तीची मुलाखत घेऊन बाहेर पडल्यावर ते रस्त्यावरच्या पेपरविक्रेत्यालाही विचारत की, ‘तुला काय वाटतं पुढे काय होणार आहे पुढे काय होणार आहे’ ..अशा प्रकारची पत्रकारिता खुशवंत यांनीच पहिल्यांदा सुरू केली.\nपॉप्युलर पत्रकारिता म्हणजे काय, हे खुशवंत यांना खूप चांगलं माहीत होतं. त्याकाळचं कुठलंही नियतकालिक उघडून त्याच्या संपादकीय पानावरील भाषा आणि इतर पानांवरील भाषा पाहावी. त्यावेळचं संपादकीय पान हे बुद्धिजीवींसाठीच असायचं. संपादक सामान्य माणसांबद्दल बोलत नसत. खुशवंत यांनी संपादकीयाची ही रूढ प्रतिमा मोडून काढली. त्यातला उच्चभ्रूपणा घालवला. संपादक नावाच्या कुणालाही न भेटणाऱ्या, जनसामान्यांशी फटकून राहणाऱ्या पत्रकाराची प्रतिमा बदलवण्याचं काम त्यांनी केलं. आणि अशा प्रकारचा दृष्टिकोन स्वीकारूनही यशस्वी संपादक होता येतं, हे त्यांनी सिद्धही करून दाखवलं.\nमोठमोठय़ा लोकांच्या ग्रुपमध्ये बसून ‘भारताचं भविष्य अमूक तमूक’ यासंदर्भात बोललं की स्टेटस मिळतं. अशा ग्रुपमध्येही ते बसले असावेत. त्यांनी तशा प्रकारच्या चर्चाही केल्या असतील.. नाही असं नाही. कारण त्यांच्या ओळखी भरपूर होत्या. पण भेळवाला, पाणीपुरीवाला, रस्त्यावरची सामान्य माणसं हा खरा भारत आहे याची खुशवंत यांना चांगलीच जाणीव होती. मला आठवतं की, ते इतरांच्या हुशारीचं कायम कौतुक करत. पत्रकारिता ही लोकांपासून फटकून राहून होऊ शकत नाही, तर ती त्यांच्याबरोबर राहूनच होऊ शकते, याबाबतीत ते कायम दक्ष असत. सामान्य लोक कसा विचार करतात, त्यांना काय हवं आहे, त्यांची आकांक्षा काय आहे, त्यांना कुठे जायचं आहे, देशाला कुठे न्यायचं आहे, हे सामान्य जनतेशी संपर्क असल्याशिवाय कळत नाही. ताजमधील जेवण आणि भेळवाल्याकडील भेळ या दोन्ही गोष्टींचा ते तेवढय़ाच सहजतेने आस्वाद घेत. त्यांच्या बोलण्यात मोकळेपणा होता. परंतु एखाद्याचं काही खटकलं, तर ते लगेचच सांगत.\nपत्रकारितेतील कारकी��्दीत खुशवंत यांची अनेक विधानं वादग्रस्त ठरली आहेत. वादग्रस्तता नियतकालिकाचा खप वाढवते. म्हणूनच ते या गोष्टी करत असावेत. तुम्हाला पत्रकारितेत इतरांपेक्षा काहीतरी वेगळं करावं लागतं. तसं केलं तरच तुम्ही इतरांचं लक्ष वेधून घेता. परंतु खुशवंत यांनी भारतात दुही माजवण्यासाठी, त्यात अंतराय निर्माण करण्यासाठी कधी काही केलं असेल, यावर माझा अजिबात विश्वास नाही. त्यांची भूमिका नेहमीच स्पष्ट असे. इंदिरा गांधींशी, अटलबिहारी वाजपेयी यांच्याशी घरोबा असतानाही त्यांनी कधी कुठलीही राजकीय बाजू घेतली नाही. आपल्या विधानांवरून उठलेली वादळंही ते एन्जॉय करतात. ही इज अ नॉटी पर्सन.\nमी त्यांच्या सांगण्यानुसार ‘वीकली’मध्ये सारस्वतांवर एक लेख लिहिला होता. त्यावर शंभर पत्रं आली. तेव्हा खुशवंत म्हणाले, ‘आणखी एक लेख लिही.’ लोकांना वाद आवडतात. त्यांना शांतता आवडत नाही. म्हणजे हाणामाऱ्या, गोंधळ हवा असं नव्हे; तर.. दे लाइक पीसफुल आग्र्युमेंट. आणि हे खुशवंत यांना संपादक म्हणून उत्तम प्रकारे माहीत होतं.\nत्यांना टाइम्स समूहाने एका आठवडय़ाच्या आत निघायला का सांगितलं, आणि मालक व त्यांच्यामध्ये नेमकं काय झालं, मला माहीत नाही. पण मला आठवतं- ते माझ्याकडे आले आणि म्हणाले, ‘विमला, बाय बाय. सी यू इन् दिल्ली.’ दिल्लीत म्हणजे सुजानसिंग पार्कमध्ये- त्यांच्या घरी. ते घर त्यांचे वडील सर शोभासिंग यांनी बांधलेलं आहे. त्या घराच्या दारावर लिहिलं आहे-‘प्लीज डू नॉट रिंग द बेल अनलेस यू आर एक्सपेक्टेड.’ तरीसुद्धा कुणी बेल वाजवली आणि ती व्यक्ती ओळखीची असेल, तर त्याच्याशी बोलायला ते राजी होतील. पण नको असलेली व्यक्ती असेल तर मात्र ‘हु आर यू’ असं म्हणायलाही ते कमी करणार नाहीत.\nत्यांचा ज्या घराण्यात जन्म झाला, ते घराणं श्रीमंत आहे. त्यांचे वडील शोभासिंग यांनी ल्युटनसोबत दिल्ली शहराची उभारणी केली. मी लंडनला गेले तेव्हा या एडविन ल्युटनच्या गावी जाऊन आले. तेव्हा मला असं समजलं की, ल्युटन स्वत: इथं प्रत्यक्ष काम बघायला राहिले नाहीत, ते सगळं काम शोभासिंग यांनीच केलं. तर, खुशवंत यांची खानदानी श्रीमंती खूपच बडी आहे. त्यांची पत्नीही खूप सुंदर होती. त्यांनी अनेकदा लिहिलं आहे की, ‘मला सुंदर बायकांविषयी आकर्षण वाटतं.’ पण मला वाटतं, ते फक्त बोलण्यापुरतंच असावं. स्वत:ची रंगेल छबी रंगवण्याकरत�� ते असं करत असावेत.\nखुशवंत हिंमतवाला, धैर्य असलेला माणूस आहे. १९८४ मध्ये जेव्हा ऑपरेशन ब्ल्यू स्टार झालं, तेव्हा त्यांनी त्याविषयी जाहीरपणे नापसंती व्यक्त केली होती. खरं तर खुशवंत भिंद्रनवालेच्या विरोधात होते. त्यांची गांधी घराण्याशी जवळीक होती. अनेकांनी त्यांना विचारलंही की, तुम्ही या लष्करी कारवाईला विरोध का केला मात्र, इंदिरा गांधी यांच्याशी घरोबा आणि खलिस्तान्यांना विरोध असूनही त्यांनी या कारवाईला पाठिंबा दिला नाही. खुशवंत यांनी ‘वीकली’मधून मुस्लिमांची बाजू मांडणारं जसं लिखाण छापलं तशीच त्यांनी शिखांवरसुद्धा वेळप्रसंगी टीका केली.\nत्यांनी ३५ पुस्तकं लिहिली आहेत. त्यात शिखांच्या इतिहासाच्या चार खंडांचाही समावेश आहे. आज हे खंड शिखांच्या इतिहासाचे सर्वात महत्त्वाचे दस्तावेज ठरले आहेत. खुशवंत इतिहासाचे फार चांगले अभ्यासक आहेत. त्यांना महाराष्ट्राच्या इतिहासाचीही चांगली जाण होती. त्यांचं व्यक्तिमत्त्व शीख असलं तरी ते कोणत्याही बाबतीत कट्टर नाहीत. ते पगडी घालत असतील, पण गुरुद्वारामध्ये फारसे जात नाहीत. आयुष्याचं तत्त्व म्हणून ते ‘ग्रंथसाहिब’ला मानतात. खुशवंत खऱ्या अर्थाने भारतीय आहेत. आपला अभिमान ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे यावर त्यांचा विश्वास आहे. आपण कोण आहोत, आपली ओळख काय आहे, हे ज्यांना कळलं, तो माणूस कधीच लाचार होणार नाही. ते आध्यात्मिकदृष्टय़ा खूप जागरूक आहेत.\nखुशवंत आधी लेखक आहेत आणि मग पत्रकार. त्यांची ‘ट्रेन टू पाकिस्तान’ ही फाळणीविषयीची कादंबरी कुणीही एकदा वाचल्यावर विसरू शकत नाही. तसंच शिखांचा इतिहास शिवाय, ‘लिट्ल मॅलिस टुवर्डस वन अँड ऑल’ हे त्यांचं प्रचंड गाजलेलं आणि वाचलं जाणारं सदर शिवाय, ‘लिट्ल मॅलिस टुवर्डस वन अँड ऑल’ हे त्यांचं प्रचंड गाजलेलं आणि वाचलं जाणारं सदर त्याचं शीर्षकच पुरेसं बोलकं आहे. मला नाही वाटत, ते ‘मॅलिस’ (दुर्भावना, द्वेष) करतात. ते वाचणाऱ्याला मजा येईल असंच लिहितात. त्यांचं हे सदर लोकांना जोडून घेणारं होतं, आजही आहे. वाचक त्यांना पत्रं लिहीत आणि खुशवंतही त्यांना पत्रोत्तर देत. राजकारण, समाजकारण, साहित्य, कला अशा सर्वच गोष्टींबाबत ते नेहमी जागरूक असतात. थोडक्यात, खुशवंत यांना भारताचा आत्मा चांगलाच अवगत आहे.\nखुशवंत यांची अनेकांना फारशी माहीत नसलेली गोष्ट म्हणजे त्य���ंचा फुलझाडांचा प्रचंड अभ्यास आहे. त्यांची फुलांविषयीची जाणकारी अतिशय उच्च दर्जाची आहे. आज मला जी काही फुलं माहीत आहेत ती केवळ त्यांच्यामुळेच. आम्ही कुलाब्याला भेळ-पाणीपुरी खायला जात असू तेव्हा वाटेत दिसणाऱ्या फुलांची नावं ते मला सांगत असत. त्या फुलांचे प्रकार, त्यांची झाडं कुठं कुठं आढळतात, याची बित्तंबातमी त्यांना असे. त्यांनी ज्या ज्या फुलांच्या मला ओळखी करून दिल्या, त्यांची रोपं मी आमच्या सोसायटीच्या आवारात आणून लावली आहेत.\nते अनेकांचे चांगले मित्र आहेत. त्यांच्यात जसा बालिशपणा आहे, तशीच त्यांची जगण्याची इच्छाशक्तीही जबर असली पाहिजे. आयुष्यावर पूर्ण प्रेम असल्याशिवाय आणि जगण्याचा पूर्ण आनंद घेण्याची इच्छा असल्याशिवाय कोण इतकी र्वष आनंदी आणि समाधानी वृत्तीने जगेल खुशवंत हे अनेकांसाठी चांगल्या आरोग्याचं उत्तम उदाहरण आहेत. याच महिन्यात त्यांनी ९९ वर्षे पुरी केली. गेल्या महिन्यात त्यांना भेटायला जाण्याची माझी इच्छा होती; पण आता मला दिल्लीला जायचं, कुणाच्या घरात राहायचं, हे सगळं नको वाटतं. पण माझी इच्छा आहे की, खुशवंत यांनी अजून खूप र्वष जगावं, लिहावं. त्यांच्यासारखा एकटा माणूस दिवसभर घरात असतो. त्यांना कसं हे जमतं, कुणास ठाऊक. पण ते त्यांनी करून दाखवलं आहे. ते अजूनही आठवडय़ाला एक पुस्तक वाचतात. त्यांचं भाषेवर, शब्दांवर प्रेम आहे. म्हणूनच ते अजूनही लिहिते आहेत. ही हॅज मास्टर्ड आर्ट ऑफ रायटिंग.. ही नोज द फीलिंग ऑफ द पीपल.. ही फील देम.. आणि त्यांच्या भावना ते शब्दांकितही करतात. म्हणूनच ते अनेकांच्या हृदयाला, भावनेला, नसीला पकडू शकतात. ते एकटे राहतात, पण त्यांचं मन आजही भारतभर फिरत असतं.\nशब्दांकन : राम जगताप\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nबुकमार्क : खुशवंतीय धडे\nखुशवंत सिंग यांच्या नावाने पुरस्कार\nगर्लफ्रेण्डला भेटायला बिहारला जायचंय; बॉयफ्रेण्डच्या विनंतीवर सोनू सूद म्हणतो...\nअपेक्षा सोडली; अक्षय कुमारच्या 'पृथ्वीराज चौहान'चं भव्य सेट पाडणार\nविराटने अनुष्काला घटस्फोट द्यावा, भाजपा आमदाराची 'त्या' वादावरुन मागणी\n'तुमची नेहमी आठवण येते'; विलासरावांच्या जयंतीनिमित्त रितेश भावूक, पाहा व्हिडिओ\nफक्त एक काॅल करा; सोनू सूदचं स्थलांतरितांना मदतीचं आश्वासन\nबदलापूरची जांभळं पिकली झाडावरती..\nटाळेबंदीत बंदोबस्तासह गुन्हेगारीस आळा घालण्याचे आव्हान\nरिक्षातूनही आता करोना रुग्णांची वाहतूक\nसांस्कृतिक नगरांमधल्या कट्टय़ांचा ऑनलाइन आविष्कर\nमाथेरानमधील घोडय़ांसाठी अनंत अंबानींकडून खुराक\nमासळी लिलाव बाजार बंद\nसुविधाच नसताना ऑनलाइन शिक्षणाचा घाट\nVIDEO: गिरीश कुबेरांनी वाङ्‌मयचौर्य केले का", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.timesnowmarathi.com/india-news-international/photo-gallery/punjab-national-bank-fraud-nirav-modi-pnb-fraud-nirav-modi-arrested-nirav-modi-assest-seized-ed-mumbai-london/248860", "date_download": "2020-05-29T13:23:20Z", "digest": "sha1:57GAELEPF4WRXIC57DNMDDEDYBSZ5G7I", "length": 8257, "nlines": 88, "source_domain": "www.timesnowmarathi.com", "title": " Nirav Modi's assets Seized: नीरव मोदीच्या या महागड्या कार, पेंटिंग्स, दागिन्यांचा होणार लिलाव", "raw_content": "\nलोकल ते ग्लोबल लोकसभा निवडणूक २०१९ गावगाडा\nव्हायरल झालं जी काम-धंदा टेक इट EASY तब्येत पाणी लाइफफंडा धर्म-कर्म-भविष्य\nक्लिकक्लिकाट बघा की राव टाइम्सच्या हेडलाइन्स Live Tv ताजंतवानं ट्रेंडिंग झालं जी\nलोकल ते ग्लोबल >\nNirav Modi's assets Seized: नीरव मोदीच्या या महागड्या कार, पेंटिंग्स, दागिन्यांचा होणार लिलाव\nNirav Modi's assets Seized: नीरव मोदीच्या या महागड्या कार, पेंटिंग्स, दागिन्यांचा होणार लिलाव\nNirav Modi's assets Seized by ED: अंमलबजावणी संचालनालय (ईडी) हिरे व्यापारी नीरव मोदीच्या काही महागड्या कार, पेंटिंग्स जप्त केल्या आहेत. आता या गोष्टींचा लिलाव होणार आहे.\nपंजाब नॅशनल घोटाळ्याचा आरोपी फरार हिरे व्यापारी नीरव मोदीला लंडनमध्ये अटक करण्यात आली. नीरव मोदीचा लंडनमधील कोर्टानं जामीन अर्ज नाकारला आहे.\n१२ हजार कोटी रूपयांचा घोटाळा करून नीरव मोदी लंडनला पळाला होता. अखेर त्याला पकडण्यात यश आलं आहे. ईडीनं मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात नीरव मोदीच्या प्रत्यार्पणासाठी लंडनच्या कोर्टात अपील केलं होतं.\n19 मार्च रोजी लंडनमध्ये टाइम्स नाऊच्या रिपोर्टरनं नीरव मोदीला गाठून काही प्रश्न विचारले मात्र मोदीनं त्यावर उत्तर देणं टाळलं आणि तिथून पळ काढला होता. आता ईडी नीरव मोदीच्या काही महागड्या वस्तू जप्त केल्या असून त्याचा लिलाव करण्याच्या तयारीत आहेत.\nकोटयवधी रूपयांची हिरेजडीत एक अंगठी देखील जप्त केली आहे.\nया जप्ती केलेल्या संपत्तीत नीरव मोदीच्या १७३ पेंटिंग आणि ११ महागड्या ग���ड्यांचा समावेश आहे. ईडीनं या संपत्तीच्या लिलावासाठी मुंबईच्या विशेष न्यायालयाकडून परवानगी मागितली आहे.\nहिरेजडीत अंगठीनंतर हिऱ्यानं भरलेलं घड्याळ देखील जप्त केलं आहे.\nनीरव मोदीच्या महागड्या कारमध्ये पोर्च, रॉल्स रॉयस, मर्सिडीज आणि टोयोटा फॉर्च्युनर सारख्या ११ गाड्या आहेत.\nजप्त केलेल्या गाड्या आणि पेंटिंग्सच्या लिलावाचं आयोजन या महिन्यात करण्यात येणार आहे.\nजप्त केलेल्या पेंटिंग्सची किंमत ५७.७२ कोटी रूपयांपेक्षा जास्त आहे.\nजप्त केलेल्या गाड्या आणि पेंटिंग्सच्या लिलावाचं आयोजन या महिन्यात करण्यात येणार आहे.\nअजून बरेच काही लोकल ते ग्लोबल फोटोज गैलरीज\nPHOTOS New Year 2020: नव्या वर्षाची आजपासून सुरूवात, जगभरात असं झालं नववर्षाचं स्वागत\n[PHOTOS] 'या' नेत्यासाठी संपूर्ण शहर भाज्या आणि फळांनी सजवलं\n[PHOTO] पाहा पंतप्रधान मोदींनी कसं सेलिब्रेट केलं रक्षाबंधन\nPM Modi : लॉकडाऊन ४.०ची मोदींकडून घोषणा, १८ पासून लागू होणार\nCoronavirus in India LIVE News: भारतात आतापर्यंत २८ केस पॉझिटिव्ह, पीएम मोदी, शहा नाही साजरी करणार होळी\nDelhi violence: कपिल मिश्राच्या रॅलीमध्ये टाइम्स नाऊच्या महिला रिपोर्टरशी गैरवर्तणूक, प्रश्नावर भडकली समर्थक\nAmit Shah at Times Now Summit 2020: सीएए, एनपीआरला घाबरण्याची गरज नाही - अमित शहा\nTimes Now Summit 2020: या ठिकाणी पाहा टाइम्स नाऊ समिट LIVE\nयंदाचा पायी दिंडी सोहळा रद्द, पाहा काय झाला निर्णय\nचक्क ग्रामपंचायतीतचं अधिकाऱ्यांची दारू पार्टी\nराज्य सरकार लवकरच आर्थिक पॅकेज जाहीर करणार - अजित पवार\nमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केल्यावर मोदींना भेटले अमित शहा\nकुटुंबातील चौघांच्या प्रवासासाठी त्याने विमान घेतलं भाड्याने\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.timesnowmarathi.com/viral-news/article/air-india-bankrupt-viral-news-fact-check/251894", "date_download": "2020-05-29T14:07:24Z", "digest": "sha1:OAALDPGS643Y3XZESSRFGIGG2IM4X5XB", "length": 9372, "nlines": 73, "source_domain": "www.timesnowmarathi.com", "title": " काय खरचं एअर इंडिया दिवाळखोर झाली आहे, जाणून घ्या air india bankrupt viral news fact check Israel flight", "raw_content": "\nलोकल ते ग्लोबल लोकसभा निवडणूक २०१९ गावगाडा\nव्हायरल झालं जी काम-धंदा टेक इट EASY तब्येत पाणी लाइफफंडा धर्म-कर्म-भविष्य\nक्लिकक्लिकाट बघा की राव टाइम्सच्या हेडलाइन्स Live Tv ताजंतवानं ट्रेंडिंग झालं जी\nव्हायरल झालं जी >\nकाय खरचं एअर इंडिया दिवाळखोर झाली आहे, जाणून घ्या व्हायरल बातमी मागचं सत्य\nकाय खरचं एअर इंडिया द��वाळखोर झाली आहे, जाणून घ्या व्हायरल बातमी मागचं सत्य\nAir India Bankrupt: एअर इंडीयाच्या दिवाळखोर होण्याची बातमी वेगाने पसरत आहे. ही बातमी इस्रायलमध्येही पसरली आहे. ही बातमी खरी आहे का याबाबत अनेकांनी इंटरनेटवर सर्च केले आहेत. तर जाणून घ्या या बातमी मागचं सत्य...\nएअर इंडिया दिवाळखोर |  फोटो सौजन्य: BCCL\nमुंबई: भारताची राष्ट्रीय विमान कंपनी एअर इंडिया दिवाळखोर झाल्याची बातमी इस्रायलमधील माध्यमामध्ये झपाट्याने पसरत आहे. पण या बातमीचे एअर इंडियाकडून खंडण करण्यात आले आहे. ही बातमीला तथ्यहीन असल्याचे सांगण्यात येत आहे.\nउल्लेखनीय गोष्ट म्हणजे, इस्रायलच्या प्रवाशांनी नेहमी दिल्लीच्या प्रवासासाठी नेहमीच एअर इंडियाला पसंती दर्शवली आहे. एअर इंडियाने या प्रवाशांच्या शंका दूर केल्या आहेत. इस्रायल मीडियाच्या एका ठराविक वर्गाकडून तसेच काही वेब पोर्टलच्या माध्यमातून अशा खोट्या बातम्या पसरविल्या जात असल्याचे सांगितले. इस्रायल मीडियानुसार एअर इंडियावर अब्जावधी डाॅलर्सचे कर्ज आहे. तसेच एअर इंडियाचे तिकिट बूक केलेल्या प्रवाशांना बुकिंगचे पैसे परत वसूल करण्याचा सल्लाही दिला आहे.\nमात्र एयर इंडियाच्या तेल-अवीव कार्यालयाला याबद्दल विचारले असता, त्यांनी या सगळ्या बातम्यांना खोटे सांगितले आहे. एअर इंडियाला बदनाम करण्याचा प्रयत्न माध्यमांकडून होत असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर एअर इंडियाची आर्थिक परिस्थिती सुधारत असल्याचे स्पष्टीकरणही त्यांनी दिलं. प्रवाशांना सेवा उपलब्ध करून देत असल्याचेही एअर इंडिया तेल-अवीव कार्यालयाकडूल सांगण्यात आले.\nएअर इंडियाचे इस्राइलमधील कंट्री मॅनेजरांना विचारले असता ते म्हणाले, “ही एक खोटी बातमी आहे, वास्तविक पाहता एअर इंडिया तेल अवीव ते दिल्ली दरम्यान फेऱ्या वाढविण्याचा विचार करत असल्याचेही त्यांनी सांगितलं.” तसेच एअर इंडियाबद्दलच्या अफवा, विश्वासार्हतेला तडा पोहोचविण्याचे प्रयत्न केले जात आहेत. तसेच त्यांनी या वृत्तांचे खंडण यावेळी केलं आहे.\nजेट बंद पडल्याने भीतीचे वातावरण\nयाआधी जेट एअरवेज कंपनी बंद पडल्यामुळे अनेकांना आपले रोजगार गमवावे लागले होते. जेट एअरवेजला वाचवण्यासाठी सरकारच्या हस्तक्षेपाची मागणीही कर्मचाऱ्याकडून झाली होती. जेट एअरवेजच्या बंद पडल्यामुळे प्रवाशांवरही या���ा परिणाम झाला होता. याच पार्श्वभूमीवर आता एअर इंडिया सुद्धा डबघाईला पोहचली आहे. ती कधीही बंद होऊ शकते अशा वावड्या उठल्या आहेत.\nताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.\n[Shocking Video] जेवणासाठी भांडण करताना दिसले प्रवासी मजूर\nधक्कादायक, लॉकडाऊनमुळे झाला बेकार, आग लावून आत्महत्या करण्याचा केला प्रयत्न\nVIDEO: मद्यधुंद व्यक्तीने दारूच्या नशेत दुचाकीला लावली आग\n[VIDEO] लॉकडाऊन तोडत असलेल्या बाईकस्वाराला पोलिसानं रोखलं, तरुणानं पोलिसालाच रस्त्यावर फरफटलं\nलॉकडाऊन: बाइक घेऊन नवरा पोहचला नवरीच्या घरी, VIDEO होतोय व्हायरल\nभारत-चीन सीमावाद: ट्रम्प यांची मध्यस्थीची ऑफर चीनने फेटाळली\nप्रसिद्ध ज्योतिषी बेजान दारूवाला यांचं निधन\nयंदाचा पायी दिंडी सोहळा रद्द, पाहा काय झाला निर्णय\nचक्क ग्रामपंचायतीतचं अधिकाऱ्यांची दारू पार्टी\nराज्य सरकार लवकरच आर्थिक पॅकेज जाहीर करणार - अजित पवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mediawatch.info/%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A4%B3%E0%A4%BE/", "date_download": "2020-05-29T13:19:58Z", "digest": "sha1:TL5Z56M73MAEA7NG4CYIJTFPGRZHJZUN", "length": 19443, "nlines": 104, "source_domain": "mediawatch.info", "title": "ग्रीष्मलळा... - Media Watch", "raw_content": "\nHome टॉप स्टोरी ग्रीष्मलळा…\nग्रीष्माच्या कळा आणि झळा कुणाच्या आवडत्या तर कोणाच्या नावडत्या असू शकतात; पण ग्रीष्माच्या लळा लावणाऱ्या काही गोष्टी मात्र सगळ्यांच्याच आवडत्या असाव्यात. उन्हाळ्यात हमखास मिळणाऱ्या सुट्ट्या या तर लहानपणी सगळ्यांच्याच आवडत्या असायच्या. शिक्षण संपल्यापासून आयुष्यातून गेलेल्या या सुट्ट्या मी अजूनही खूप ‘मिस’ करतो. उन्हाळ्याच्या सुट्ट्या, पाहुणे म्हणून आलेली आते, मामे, चुलत भावंडं, दुपारी रंगलेले पत्ते, कॅरम, बुद्धिबळ, सापशिडी, व्यापार, चौसरचे डावं, नाहीच काही तर नाव-गाव-वस्तू-प्राणी-सिनेमा वा ‘मेकॅनो’ वर विविध वस्तू तयार करणे या आठवणी तर प्रत्येकाच्याच मनातली आनंदाची ठेव असावी. भावंडं नसलेल्या माझ्यासारख्या एकल्याला उन्हाळा म्हणजे तर आप्तांचा कुंभमेळाच वाटायचा.\nउन्हाळा हा एक गंधाचाही प्रवास असतो. मोगऱ्याचा सुगंध, उन्हाळ्याची चाहूल देतो आणि वाळ्याचा गंध त्याच्या मध्याची जाणीव करून देतो. कांद्याचा वास हाही असाच माझ्या मनात उन्हाळ्याला जोडलेल्या गंधापैकी एक आहे. ऊन लागल्यावर आई कांदा फोडून ख���ल श्वासाने त्याचा वास घ्यायला लावायची तेव्हा मेंदूत झिणझिण्या यायच्या. कांदा ठेचून, तो पातळ कापडात गुंडाळून मग त्याचा रस ती कपाळाला व हातापायाच्या तळव्यांना चोळून द्यायची, कापड पिळून मग तो रस कानात ओतायची. कानातला रस बाहेर काढतांना तो गरम गरम होऊन बाहेर पडणे आणि आत मग ‘थंड थंड’ वाटणे हे एक वेगळंच ‘फीलिंग’ असायचं. अजूनही ती उन्हाळा सुरू झाला की माझ्या गाडीत एक-दोन कांदे टाकून ठेवायला विसरत नाही. वाळा आणि मोगऱ्याने सुरू झालेल्या उन्हाळ्याच्या गंधाचा हा प्रवास मग थोडीशी पावसाची चाहूल लागली की, वर्षभरासाठी घातलेल्या लोणच्याच्या खाराच्या घरभर पसरणाऱ्या गंधानी संपतो.\nउन्हाळ्याला त्याच्या खास अशा काही चवीही असतात. दुपारी झोपेतून उठल्यावर भूक लागलेली असली की, कच्ची कैरी टाकून केलेला कच्चा चिवडा, लाहीवड्या, खारवड्या, पापडाच्या लाट्या किंवा सकाळी नदीवर किंवा विहिरीत पोहून आलं की सातूचे पीठ, मुगाचा लाडू ही उन्हाळी खाणी किंवा रात्री बाहेरच्या ओसरीत बसून केलेलं कलसलेलं वरण व ताज्या कैरीच्या लोणच्याचं जेवण आठवलं की, माझ्या तोंडाला अजूनही पाणी सुटतं. ‘फ्रीज’ दुर्मिळ असलेल्या त्या काळात कूलरच्या वरच्या टाकीच्या पाण्यातच टरबूज, खरबूज अशी उन्हाळी फळं ठेवलेली असायची. दुपारी झोपेतून उठल्यावर ती खाणे, एकी का बेकी करत संत्री खाणे या पण उन्हाळ्याच्या चवींच्या काही खास आठवणी आहेत.\nआमच्या बाजूला नगरवालांकडे ‘फ्रीज’ होता. त्यांच्या मुलांबरोबर कधीमधी बर्फाचे खडे चाखायला मजा यायची. संध्याकाळी बाबा थकून सायकल चालवत घरी आलेत की, घामाझोकळ झालेले असायचे. त्यांना बर्फाचे थंड पाणी प्यायला आवडायचे. ते बर्फ मागून आणायला मग मला नगरवालांकडे पाठवायचे. मला ते भांडं घेऊन बर्फ मागायला जाणं खूप ओशाळवाणं व्हायचं.\nउन्हाळ्यात सगळं गावच बाहेर अंगणात झोपायचं. त्यामुळे या काळात चोऱ्या वाढायच्या. लहान मुलांमध्ये मुलांना पळवण्यासाठी चकवे आले, हेंडवे निघाले अशा अफवा उठायच्या. मग माझा मोठा मामेभाऊ मिलिंद मला समजावून सांगायचा, चकवे म्हणजे माणसंच असतात. बोलत-बोलत आपल्याला गावाबाहेर नेतात आणि मग पळवून नेतात. हेंडवे म्हणजे भूत असतात. त्यांचे पाय उलटे असतात. कुणीही अनोळखी माणूस आपल्याशी बोलायला लागला की, आधी त्याच्या पायाकडे पाहायचं, मगच त्याच्याशी बोलायचं असं वगैरे तो मला समजाऊन सांगायचा. त्या काळात मग अनोळखी माणसांना माझ्या अशा त्यांच्या पायाकडे बघून बोलण्याच्या सवयीमुळे मी कदाचित खूप नम्र वगैरे वाटत असेन. रिझल्ट लागणे, तो ऐकायला शाळेत जाणे, पहिला नंबर येणे, घरोघरी पेढे वाटून नमस्कार करून कौतुक करून घेणे हेही माझ्या उन्हाळ्याच्या ‘फील’शी जोडल्या गेलेलं एक ‘भावविश्व’ आहे. वाचनालयातला जुन्या पुस्तकांचा वास हाही माझ्या मनातल्या उन्हाळी गंधांना चिकटलेला एक गंध आहे. पोहणे हा सुद्धा तेव्हा फक्त उन्हाळ्यातच मिळणारा असा खास राखीव आनंद असायचा. आधी डालड्याचा ‘डब्बा’, मग ‘दोरी’ अशा क्रमाक्रमांनी ज्या दिवशी विनादोरीचं पोहता आलं, त्या दिवशीचा आनंद गगनात मावेनासा होता.\nमग आम्ही गावाजवळच्या दामलेंच्या वाडीतल्या विहिरीत पोहायला जायचो. माझी मामेभावंडं आलीत की, त्यांना घेऊन मग मी नदीवर पोहायला जायला लागलो. येताना आम्ही मासोळ्या पकडून आणायचो. त्यातल्या थोड्या काचेच्या पाण्याच्या ‘जार’ मध्ये ठेवून ‘फिश पाँड’ करायचो. सकाळी जाग आल्याबरोबर पहिले या मासोळयांचा विचार मनात यायचा व जार मधे त्यांना पोहतांना पाहून अतीव आनंद व्हायचा. त्यातली एखादी मासोळी मेली की मग ती पाण्यातच उलटी पडायची तिचं पांढरं पोट वर दिसायचं मग त्यावेळी खूप वाईट वाटायचं. तिला हात आत बुडवून बाहेर काढलं तर हातांनाही वास लागायचा इतक्या लवकरच तिचं शरीर खराब व्हायला लागायचं. माझ्या मिलिंद या मामेभावाला ‘आय शेप’ म्हणजे डोळ्याच्या आकाराच्या मासोळयांचं तेव्हा खूप वेड होतं. बाकीच्या घरासमोरच्या विहिरीत सोडून द्यायचो.\nत्या विहिरीत आधी एकही मासोळी नव्हती. कॉलेजसाठी गाव सोडल्यानंतर कधीतरी सुट्टीत वणीला गेलो असताना त्या जुन्या घरासमोर जाऊन त्या विहिरीत डोकावून पाहिलं तर फूट-दीडफूटाच्या झालेल्या मासोळ्या पोहताना दिसल्या. आपण बसवलेली ही वसाहत आता इतकी मोठी झाली आहे. असं मनात येऊन त्या दिवशी खूप अभिमान वाटला होता. आधी जिथे मिळेल तिथे पोहायला मन आसुसलेलं असायचं. आता घरीच स्विमिंग पुल झाल्यावर मात्र ‘जबसे सरकारने नशाबंदी तोड दी, मानो या ना मानो हमने पीनी छोड़ दी’ या गाण्यासारखी अवस्था झाली आहे.\nबंगला बांधल्यावर मी मग जिन्याखाली मोठा फिशपॉन्ड पण तयार केला. समुद्रातल्या मासोळया दिसायला अधिक सुरेख असतात असं कोणी सा��गितल्याने त्याला ‘मरीन टॅंक’ केला. मीठ टाकून त्याचं पाणी ‘सलाईन’ केलं. ‘सॅलीनीटी मिटर’ लावलं. महिनाभर त्या आतल्या वाळूत ‘बॅक्टीरियाच्या कॉलनीज्’ तयार होण्याची वाट पहिली. मग प्रत्येक ट्रीपमध्ये मुंबईवरून येतांना एकेक मासोळी आणून तिला त्यात सोडून, जगवून मग विविध प्रकारच्या समुद्रातल्या मासोळ्यांचा तो टॅंक हळूहळू तयार झाला. पण लहानपणच्या त्या काचेच्या पाण्याच्या जारच्या ‘फिश पॉन्ड’ चा आनंद व मजा आयुष्यात नंतर कधीच आली नाही.\n(लेखक शेवाळकर डेव्हलपर्सचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत)\nNext articleकोरोनाची महामारी, धर्म आणि देवदेवदेव…\nअविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.\nविचारांचे पूर्वग्रह आणि कसोटीचा काळ\nजेसिंडा आर्डेनचे जादुई नेतृत्व\n‘कोरोना’नंतरचे जग कसे असेल\nशरद पवारांच्या मनात काय \nजेसिंडा आर्डेनचे जादुई नेतृत्व\nफाईव्ह-जी आणि पत्रकारितेतील बदलांची पंचसूत्री\nमाय सिस्टर्स अँड ब्रदर्स…\nकट्टर धर्मवाद्यांच्या मुस्काटात हाणणारे नामदेवराय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.myupchar.com/mr/medicine/gabata-p37081352", "date_download": "2020-05-29T14:34:02Z", "digest": "sha1:GS5QKKE3KE3H3RKO4ESPP4C6B42XJTC2", "length": 18914, "nlines": 287, "source_domain": "www.myupchar.com", "title": "Gabata in Marathi उपयोग, डोसेज, दुष्परिणाम, फायदे, अभिक्रिया आणि सूचना - Gabata upyog, dosage, dushparinam, fayde, abhikriya ani suchna", "raw_content": "myUpchar प्लस+ सदस्य बनें और करें पूरे परिवार के स्वास्थ्य खर्च पर भारी बचत,केवल Rs 99 में -\nलॅब टेस्ट बुक करा\nलॉग इन / साइन अप करें\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\n30% तक की बचत\nअसली दवा, लाइसेंस्ड फार्मेसी से\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\nGabapentin साल्ट से बनी दवाएं:\nArigaba (2 प्रकार उपलब्ध) Gabagesic (1 प्रकार उपलब्ध) Gabantin (4 प्रकार उपलब्ध) Gabapin (10 प्रकार उपलब्ध) Gabatin (1 प्रकार उपलब्ध) Gabator (2 प्रकार उपलब्ध) Pentanerv (2 प्रकार उपलब्ध) Rejunate (1 प्रकार उपलब्ध) Acegaba (2 प्रकार उपलब्ध)\nGabata के सारे विकल्प देखें\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\nदवाई के उपलब्ध प्रकार में से चुनें:\nपर्चा अपलोड करके आर्डर करें वैध प्रिस्क्रिप्शन म्हणजे काय आपके अपलोड किए गए पर्चे\nGabata खालील उपचारासाठी वापरले जाते -\nबहुतेक सामान्य उपचारांमध्ये शिफारस केलेली हे डोसेज आहे. प्रत्येक रुग्ण आणि त्याचे प्रकरण वेगवेगळे असते हे लक्षात ठेवा, त्यामुळे तो विकार, औषध देण्याचा मार्ग, रुग्णाचे वय आणि वैद्यकीय इतिहास यांच्या अनुसार डोसेज वेगवेगळी असू शकते.\nरोग आणि वयानुसार औषधाचा योग्य डोस जाणून घ्या\nबीमारी चुनें रेस्टलेस लेग्स सिंड्रोम मिर्गी नसों में दर्द\nदवाई की मात्र देखने के लिए लॉग इन करें\nसंशोधनाच्या अनुसार, जेव्हा Gabata घेतले जाते, तेव्हा खालील दुष्परिणाम आढळतात -\nगर्भवती महिलांसाठी Gabataचा वापर सुरक्षित आहे काय\nGabata पासून गर्भवती महिलांना मध्यम दुष्परिणाम जाणवू शकतात. तुम्हाला देखील तसेच वाटत असेल, तर त्याला थांबवा आणि डॉक्टरांच्या सल्ल्यावरच पुन्हा सुरु करा.\nस्तनपान देण्याच्या कालावधी दरम्यान Gabataचा वापर सुरक्षित आहे काय\nGabata मुळे स्तनपान देणाऱ्या महिलांवर काही दुष्परिणाम होऊ शकतात. Gabata घेतल्यावर तुम्हाला काही अनिष्ट लक्षणे जाणवली, तर त्याला परत घेऊ नका आणि तत्काळ तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा. तुमचे डॉक्टर तुम्हाला सर्वोत्तम पर्याय देतील.\nGabataचा मूत्रपिंडांवरील परिणाम काय आहे\nमूत्रपिंड वरील Gabata च्या दुष्परिणामाची फारच कमी प्रकरणे आढळली आहेत.\nGabataचा यकृतावरील परिणाम काय आहे\nयकृत च्या क्षतिच्या कोणत्याही भितीशिवाय तुम्ही Gabata घेऊ शकता.\nGabataचा हृदयावरील परिणाम काय आहे\nहृदय साठी Gabata चे कोणतेही दुष्परिणाम नाहीत.\nGabata खालील औषधांबरोबर घेऊ नये, कारण याच्यामुळे रुग्णांवर तीव्र दुष्परिणाम संभवू शकतात-\nतुम्हाला खालीलपैकी कोणतेही विकार असले, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांनी त्याप्रमाणे सल्ला दिल्याशिवाय Gabata घेऊ नये -\nGabata हे सवय लावणारे किंवा व्यसन निर्माण करणे आहे काय\nहोय, Gabata मुळे सवय पडू शकते. त्यामुळे तुम्ही Gabata केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यावरच घेणे जरुरी आहे.\nऔषध घेतांना वाहन किंवा एखादी अवजड मशिनरी चालविणे सुरक्षित असते का\nGabata घेतल्यानंतर, तुम्ही वाहन चा��वू नये किंवा कोणतीही अवजड मशिनरी चालवू नये. हे धोकादायक होऊ शकते, कारण Gabata तुम्हाला पेंगुळलेले बनविते.\nते सुरक्षित आहे का\nहोय, परंतु Gabata घेण्यापूर्वी एखाद्या डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.\nहाँ, पर डॉक्टर की सलाह पर\nहे मानसिक विकारांवर उपचार करू शकते का\nहोय, Gabata मानसिक विकारांवरील उपचारासाठी उपयुक्त आहे.\nआहार आणि Gabata दरम्यान अभिक्रिया\nअन्नपदार्थासोबत Gabata घेणे सुरक्षित असते.\nअल्कोहोल आणि Gabata दरम्यान अभिक्रिया\nअल्कोहोलसोबत Gabata घेतल्याने तुमच्या शरीरावर अनेक दुष्परिणाम होऊ शकतात.\nGabata के लिए सारे विकल्प देखें\n3 वर्षों का अनुभव\n2 वर्षों का अनुभव\nतुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती Gabata घेतो काय कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्‍यांची मदत करा\nतुम्ही Gabata याचा वापर डॉक्टरांच्या सांगण्यावरुन केला आहे काय\nतुम्ही Gabata च्या किती मात्रेस घेतले आहे\nतुम्ही Gabata चे सेवन खाण्याच्या अगोदर किंवा खाण्याच्या नंतर करता काय\n-निवडा - खाली पेट पर खाने से पहले खाने के बाद किसी भी समय\nतुम्ही Gabata चे सेवन कोणत्या वेळी करता\n-निवडा - सिर्फ़ सुबह को सिर्फ़ दोपहर को सिर्फ़ रात को सुबह, दोपहर और रात को सुबह और रात को\nफुल बॉडी चेकअप करवाएं\nडॉक्टर से सलाह लें\nडॉक्टर लिस्टिंग की शर्तें\nडॉक्टर हमारा ऐप डाउनलोड करें\nअस्वीकरण: या साईटवर असलेली संपूर्ण माहिती आणि लेख केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी आहे. येथे दिलेल्या माहितीचा उपयोग विशेषज्ञाच्या सलल्याशिवाय आरोग्याशी संबंधित कोणत्याही आजाराच्या निदान किंवा उपचारासाठी केला जाऊ नये. चिकित्सा परीक्षण आणि उपचारासाठी नेहमी एका योगी चिकित्सकचा सल्ला घेतला पाहिजे.\n© 2018, myUpchar. सर्वाधिकार सुरक्षित\nजाने-माने डॉक्टरों द्वारा लिखे गए लेखों को पढ़ने के लिए myUpchar\nmyUpchar से हर दिन सेहत संबंधी जानकारी प्राप्त करने के लिए, कृपया हमसे जुडें\nनहीं, मुझे स्वस्थ नहीं रहना\nडॉक्टर से सलाह के लिए विकल्प चुने\nकोविड -19 के लक्षण\nअन्य बीमारी से सम्बंधित सवाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/important-alert-for-netflix-users-if-you-dont-respond-account-will-be-suspended/", "date_download": "2020-05-29T14:07:55Z", "digest": "sha1:ZB7RTW5RNCBPIORLDTRPSPT7TAWVK24S", "length": 12298, "nlines": 143, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "…तर तुमचं नेटफ्लिक्सचं अकाऊंट बंद होऊ शकतं", "raw_content": "\nब्युटी पार्लर आणि सलूनबाबत सरकारने घेतला मोठा नि���्णय\nउद्धव ठाकरेंचा राज्यपाल भगतसिंग कोश्यारींना दणका, उचललं ‘हे’ पाऊल\nखडसेंच्या हातातील ‘फडणवीस हटाओ’चा फलक खरा आहे का\nनेत्यानं बंगल्यावर नेऊन मारहाण केली; मनोरुग्ण-निराधार लोकांची सेवा करणाऱ्या अक्षय बोऱ्हाडेचा आरोप\nमातोश्रीची पायरी का चढलो; शरद पवार यांनी सांगितलं कारण\nरजमान सणासाठी रस्ते भरणार आणि बाकीचे रस्त्यावर आलं की काठ्या असं कसं चालेल- राज ठाकरे\nखासदार उदयनराजे भोसले अक्षय बोऱ्हाडेच्या पाठीशी; पोलिसांना केलं ‘हे’ आवाहन\nपुण्यातील पावसाचं रौद्ररुप दाखवणारे सहा व्हिडीओ\n‘या’ राज्यातील दोन जिल्ह्यांमध्ये 30 जूनपर्यंत वाढवलं लॉकडाऊन\n‘नथीचा नखरा’ सोशल मीडियात ट्रेंडिंग; नेमका काय आहे हा प्रकार\n…तर तुमचं नेटफ्लिक्सचं अकाऊंट बंद होऊ शकतं\nमुंबई | सध्या नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राईम अशा डिजिटल प्लॅटफॉर्मचे अनेक चाहते आहेत. अनेकजण टिव्ही पाहण्यापेक्षा या डिजिटल प्लॅटफॉर्मना जास्त पसंती देतात. परंतु नेटफ्लिक्स सध्या एक मोठा बदल करत असल्याची माहिती समोर आली आहे.\nज्या युझर्सकडे नेटफ्लिक्स आहे पण त्यांनी त्याचा वापर केला नाही अशा युझर्सना नेटफ्लिक्स एक नोटिफिकेशन पाठवून प्लॅनच्या बाबतीत विचारणा करणार आहे. जर युझरनं या नोटिफिकेशनला उत्तर दिलं नाही तर त्याचा अकाऊंड सस्पेंड करण्यात येणार आहे.\nअकाऊंट सस्पेंड झाल्यानंतर युझरला पुन्हा नेटफ्लिक्स वापरायचं असेल तर त्यांना पुन्हा नेटफ्लिक्सचा एखादा प्लॅन घ्यावा लागणार आहे. नेटफ्लिक्सनं आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली.\nज्या युझर्सनं नेटफ्लिक्सवर गेल्या एक वर्षभरापासून काही पाहिलं नाही त्यांना आम्ही याबाबत विचारणा करत आहोत. तसंच युझर्सना आपली मेंबरशिप पुढे सुरू ठेवायची आहे की नाही याबाबतही माहिती द्यावी लागणार आहे. ग्राहकांची संख्या कमी होणं ही काही नेटफ्लिक्ससाठी मोठी बाब ठरणार नाही. इनअॅक्टिव्ह अकाऊंट हे त्यांच्या युझरबेसच्या एक टक्क्यापेक्षाही कमी असतील, असं नेटफ्लिक्सचे प्रोडक्ट इनोव्हेशन हेड एडी वू यांनी सांगितलंय.\nराज्यात आज कोरोनाचे 2940 नवीन रुग्ण; पाहा तुमच्या भागात किती\n…तर महाराष्ट्रानं भाजपची पाठ थोपटली असती; भाजपच्या आंदोलनावर संजय राऊत संतापले\nनिलेश राणेंच्या धमकीला मी घाबरत नाही- रोहित पवार\nहा शिवसेना नेता राज्यप���लांच्या भेटीला, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण\nमहिलांवरील अत्याचाराला उत्तेजन करणाऱ्या पोस्ट टाकाल तर….; गृहमंत्र्यांचा कडक इशारा\nसॅमसंगने ‘ती’ ऑफर 17 मेपर्यंत वाढवली; एसी, फ्रिज-टीव्हीवर मिळणार कॅशबॅक\nफेसबुक-जिओ भागिदारीचा नवा अध्याय; व्हॉट्सअपच्या मदतीनं ‘जिओमार्ट’ सुरु\n फेसबुकनं रिलायन्स जिओमध्ये गुंतवले ‘एवढे’ हजार कोटी\nTop News • तंत्रज्ञान • देश\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्हॉट्सअॅपनं भारतात केला मोठा बदल; जाणून घ्या सविस्तर\nकोरोना व्हायरसमुळे Apple ने घेतला ‘हा’ मोठा निर्णय\nApple कडून सर्वात स्वस्त MacBook लाँच; जाणून घ्या किंमत\nया भारतीय अॅपचा टिकटॉकला जबर दणका; टॉप चार्टमध्ये टिकटॉकला मागे टाकत दुसऱ्या नंबरवर\n‘तुमचा भाऊ म्हणून सदैव सोबत’; जयंत पाटलांचं नर्सना भावनिक पत्र\nनेत्यानं बंगल्यावर नेऊन मारहाण केली; मनोरुग्ण-निराधार लोकांची सेवा करणाऱ्या अक्षय बोऱ्हाडेचा आरोप\nखासदार उदयनराजे भोसले अक्षय बोऱ्हाडेच्या पाठीशी; पोलिसांना केलं ‘हे’ आवाहन\nहोय शेरकर माझे मित्र, नाण्याची एकच बाजू ऐकण्यापेक्षा…- अमोल कोल्हे\nअक्षय बोऱ्हाडेच्या आरोपांवर काँग्रेस नेते सत्यशील शेरकर यांचं स्पष्टीकरण\n…तर हर हर महादेव होणारच; नितेश राणेंचा थेट इशारा\nखालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.\nदेवेंद्र फडणवीस यांना मी ‘ही’ तीन पुस्तकं भेट देणारे- हसन मुश्रीफ\nठाणे जिल्ह्यात मागेल त्याला मदत, वंचितचा अभिनव उपक्रम\nअक्षय बोऱ्हाडेप्रकरणी आढळरावांचा मोठा निर्णय, खा. कोल्हेंना धक्का\n‘महाराष्ट्रातील लोकांना गोव्यात प्रवेश देऊ नका’; भाजप नेत्याची प्रमोद सावंतांकडे मागणी\n असंघटित क्षेत्रातील कामगारांना मोफत सायकल वाटप\nठाकरे सरकारचा महत्त्वाचा निर्णय; बंधपत्रित डॉक्टर्सच्या मानधनात मोठी वाढ\nसचिन सावंत हे खोटं बोलण्याची फँक्टरी आहे- आशिष शेलार\nकोरोनाच्या परिस्थितीत ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसेवकाची मद्य पार्टी\n‘राज्याचा कारभार नागपुरातून चालवा’; ‘या’ काँग्रेस नेत्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी\nसामूहिक शक्तीच्या जोरावर कोरोनाला आपण निश्चितच हरवू- अजित पवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.manogat.com/node/11185", "date_download": "2020-05-29T12:54:32Z", "digest": "sha1:RNQYNYF5NHM75AMSY5UMOITWDM6LYLCX", "length": 16741, "nlines": 186, "source_domain": "www.manogat.com", "title": "मराठी शब्द हवे आहेत-९ | मनोगत", "raw_content": "\nमराठी शब्द हवे आहेत-९\nप्रेषक वरदा (बुध., १५/०८/२००७ - १६:२५)\nमराठी शब्द हवे आहेत\nमराठी शब्द हवे आहेत - २\nया शब्दाचा अर्थ काय\nमराठी शब्द हवे आहेत - ३\nमराठी शब्दकोष - शास्त्रीय\nमराठी शब्द हवे आहेत - ४\nया शब्दाचा अर्थ काय\nमराठी शब्द हवे आहेत - ५\nमराठी शब्द हवे आहेत-६\nया शब्दाचा अर्थ काय \nमराठी शब्द हवे आहेत - ६\nमराठी शब्द हवे आहेत-८\nमराठी शब्द हवे आहेत-९\nमराठी शब्द हवे आहेत-१०\nमराठी शब्द हवे आहेत - ११\nया शब्दाचा अर्थ काय\nमराठी शब्द हवे आहेत -१२\nमराठी शब्द हवे आहेत - १३\nमराठी शब्द हवे आहेत-८ वरून पुढे चालू..........\nइंग्रजी, किंवा अन्य कुठल्याही भाषेतील शब्दांसाठी योग्य मराठी शब्द शोधण्यासाठी, शब्द नसले तर तयार करण्यासाठी हा धागा वापरावा. तसेच 'आत्ता जीभेवर होता' असे म्हणता म्हणता हरवलेला शब्द शोधायलाही वापरता येईल.\nवॉबल प्रे. वरदा (बुध., १५/०८/२००७ - १६:३७).\nलटपटणे किंवा गबाळणे किंवा ... प्रे. महेश (बुध., १५/०८/२००७ - १७:३३).\nहिंदकळणे किंवा हेलकावणे प्रे. महेश (गुरु., १६/०८/२००७ - ११:३३).\nपरांचन गती प्रे. ऋषिकेश दाभोळकर (गुरु., २३/०८/२००७ - १७:२५).\nपरांचन प्रे. वरदा (शुक्र., २४/०८/२००७ - १८:१९).\nकिंवा प्रे. रोहिणी (बुध., १५/०८/२००७ - १८:३७).\nलटपटणे प्रे. रोहिणी (बुध., १५/०८/२००७ - १८:४०).\nलटपटणे प्रे. वरदा (बुध., १५/०८/२००७ - १९:०२).\nबहुधा, प्रे. संत सौरभ (गुरु., १६/०८/२००७ - १३:५१).\n प्रे. ऋषिकेश दाभोळकर (बुध., १५/०८/२००७ - १९:५६).\nएक प्रयत्न प्रे. लिखाळ (गुरु., १६/०८/२००७ - १०:३१).\nभेलकांडणे, झोकांड्या खाणे प्रे. नक्षत्र क्र. २८ (गुरु., १६/०८/२००७ - १४:४२).\nमाझे मत प्रे. चित्त (शुक्र., १७/०८/२००७ - ०७:४९).\nहिंदोळणे/हेलावणे/लडखडणे प्रे. वरदा (शुक्र., १७/०८/२००७ - १३:३०).\nघिरट्या घालणे प्रे. वरदा (शुक्र., १७/०८/२००७ - १७:३०).\n प्रे. महेश (शुक्र., १७/०८/२००७ - १८:२४).\nघिरट्याच प्रे. वरदा (शुक्र., १७/०८/२००७ - १९:०९).\n गिरक्या प्रे. चक्रपाणि (शनि., १८/०८/२००७ - ०३:१८).\nआणखी एक प्रे. चक्रपाणि (शनि., १८/०८/२००७ - ०३:२३).\nघिरट्या/गुरुत्वमध्य प्रे. वरदा (शनि., १८/०८/२००७ - १४:०३).\nभिरभिरणे प्रे. शुद्ध मराठी (शुक्र., १७/०८/२००७ - १८:३०).\nइंटरफेरोमीटर प्रे. वरदा (मंगळ., २१/०८/२००७ - १४:०८).\n प्रे. महेश (मंगळ., २१/०८/२००७ - १८:४७).\nधन्यवाद प्रे. वरदा (बुध., २२/०८/२००७ - ०३:१२).\nजोड स्थानक आणि महास्��ानक प्रे. शरद गोखले (रवि., २६/०८/२००७ - १२:०८).\nजंक्शन. टर्मिनस. प्रे. शुद्ध मराठी (शुक्र., ३१/०८/२००७ - १४:३२).\n प्रे. संत सौरभ (मंगळ., २८/०८/२००७ - ०२:४२).\nइरिटेटिंग प्रे. शुद्ध मराठी (शुक्र., ३१/०८/२००७ - १४:३८).\nवैताग प्रे. वरदा (गुरु., १३/०९/२००७ - १९:४४).\n प्रे. संत सौरभ (शनि., १५/०९/२००७ - ०४:३८).\nवैतागवाडी प्रे. शुद्ध मराठी (गुरु., २०/०९/२००७ - १५:५४).\nवैतागवाडी प्रे. शुद्ध मराठी (गुरु., २०/०९/२००७ - १५:५९).\nस्पेसटाईम कंटिनम प्रे. वरदा (गुरु., १३/०९/२००७ - १९:४३).\nस्पेस-टाइम कन्टिन्यूअम् प्रे. शुद्ध मराठी (गुरु., २०/०९/२००७ - १६:३९).\nसातत्य प्रे. वरदा (शुक्र., २१/०९/२००७ - १७:१७).\nखालील ईंग्रजी शब्दांना काय म्हणता येइल प्रे. अस्सल मराठी आदित्य (रवि., १६/०९/२००७ - १२:३५).\nशर्ट 'इन' प्रे. डीजे (सोम., १७/०९/२००७ - १६:१६).\nखोचणे. प्रे. द्वारकानाथ कलंत्री (मंगळ., १८/०९/२००७ - ११:३४).\nमिलियन, बिलियन प्रे. वरदा (बुध., १९/०९/२००७ - ०२:३६).\nशब्द प्रे. चक्रपाणि (बुध., १९/०९/२००७ - ०३:२८).\nधन्यवाद/आणखी प्रे. वरदा (बुध., १९/०९/२००७ - २०:४६).\nपद्म, दशपद्म.. प्रे. ऋषिकेश दाभोळकर (बुध., १९/०९/२००७ - २१:१५).\n प्रे. शुद्ध मराठी (गुरु., २०/०९/२००७ - १६:२५).\nधन्यवाद/परार्ध प्रे. वरदा (शुक्र., २१/०९/२००७ - १७:२१).\nपरार्ध प्रे. शुद्ध मराठी (शुक्र., २८/०९/२००७ - १८:४२).\nलीलावतीत नसलेले काही ऐकीव शब्द प्रे. शुद्ध मराठी (शनि., ०६/१०/२००७ - १९:१०).\nधन्यवाद प्रे. ऋषिकेश दाभोळकर (शुक्र., २१/०९/२००७ - १९:२५).\nअन्सर्टन, प्रिसिजन प्रे. वरदा (बुध., १९/०९/२००७ - २०:५०).\nअनिश्चित प्रे. महेश (बुध., १९/०९/२००७ - २१:५१).\nनेमकेपणा प्रे. महेश (बुध., १९/०९/२००७ - २१:५४).\n प्रे. वरदा (गुरु., २०/०९/२००७ - ०२:४७).\nशब्दांची किमया. प्रे. द्वारकानाथ कलंत्री (गुरु., २०/०९/२००७ - ०५:३१).\n प्रे. मीरा फाटक (गुरु., २०/०९/२००७ - ०५:४६).\nसिंग्युलॅरिटी प्रे. वरदा (शुक्र., २१/०९/२००७ - १७:२४).\n प्रे. ऋषिकेश दाभोळकर (रवि., २३/०९/२००७ - २१:५४).\nसिंग्युलॅरिटी प्रे. शुद्ध मराठी (शुक्र., २८/०९/२००७ - १८:१६).\nएकमेवाद्वितीय प्रे. वरदा (मंगळ., ०२/१०/२००७ - १८:१०).\n प्रे. महेश (मंगळ., ०२/१०/२००७ - २३:०५).\n प्रे. मीरा फाटक (बुध., ०३/१०/२००७ - ०६:२९).\nएकमात्रता/वेगळेपणा प्रे. वरदा (गुरु., ०४/१०/२००७ - १३:४९).\n प्रे. मीरा फाटक (शुक्र., ०५/१०/२००७ - ०७:५२).\n प्रे. शुद्ध मराठी (शनि., ०६/१०/२००७ - १८:११).\nसुक्रोज, सुगर सबस्टिट्यूट प्रे. सुवर्णमयी (मंगळ., ०२/१०/२००७ - १७:४९).\nअन्न व औषध प्रशासन प्रे. वरदा (मंगळ., ०२/१०/२००७ - १८:०३).\nसहमत / जास्त बरे प्रे. चक्रपाणि (मंगळ., ०२/१०/२००७ - २०:१३).\n प्रे. महेश (मंगळ., ०२/१०/२००७ - ०४:००).\nसुक्रोज प्रे. शुद्ध मराठी (रवि., ०७/१०/२००७ - १६:४०).\nमॉलेक्युलर बायलॉजी प्रे. चक्रपाणि (मंगळ., ०२/१०/२००७ - २०:०४).\nरेण्वीय प्रे. शुद्ध मराठी (रवि., ०७/१०/२००७ - १७:०३).\nटेस्ट रिसर्च, टेस्ट सायन्स प्रे. सुवर्णमयी (मंगळ., ०२/१०/२००७ - १८:०८).\nटेस्ट = चव प्रे. चक्रपाणि (मंगळ., ०२/१०/२००७ - २०:०६).\nरस प्रे. वरदा (मंगळ., ०२/१०/२००७ - २०:१४).\nरसना / रस प्रे. चक्रपाणि (मंगळ., ०२/१०/२००७ - २०:१६).\nस्वाद प्रे. शुद्ध मराठी (रवि., ०७/१०/२००७ - १७:१२).\nडायरेक्टर प्रे. वरदा (मंगळ., ०२/१०/२००७ - २०:१०).\nसंचालक प्रे. चक्रपाणि (मंगळ., ०२/१०/२००७ - २०:१४).\n प्रे. वरदा (मंगळ., ०२/१०/२००७ - २०:२९).\nजिओडेसिक प्रे. वरदा (मंगळ., ०२/१०/२००७ - २०:२६).\n प्रे. ऋषिकेश दाभोळकर (मंगळ., ०२/१०/२००७ - २१:१५).\n प्रे. महेश (मंगळ., ०२/१०/२००७ - २३:०१).\nहो/पारिभाषिक प्रे. वरदा (गुरु., ०४/१०/२००७ - १३:५१).\nभूपृष्ठमितीय प्रे. शुद्ध मराठी (शनि., ०६/१०/२००७ - १८:१८).\nएलिप्टिकल/ अपास्त प्रे. वरदा (शुक्र., ०५/१०/२००७ - ०२:५६).\n प्रे. शुद्ध मराठी (शनि., ०६/१०/२००७ - १८:४२).\nनवा लेख सुरू करा प्रे. प्रशासक (रवि., ०७/१०/२००७ - १७:१२).\nctrl_t ने कुठेही बदला.\nपरवलीचा नवा शब्द मागवा\nह्यावेळी ४ सदस्य आणि ३६ पाहुणे आलेले आहेत.\nसध्या एकही आगामी कार्यक्रम नाही.\nआता मनोगतावर सर्व ठिकाणी लेखन करताना शुद्धलेखन चिकित्सेची सुविधा उपलब्ध आहे, तिचा लाभ घ्यावा.\nतुम्ही मराठीसाठी काय करता \nमराठी शब्द हवे आहेत - १३\n२०१३ च्या दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवण्याचे आवाहन\nमराठी माती - मराठी माणसं - मराठी मती - मराठी मानसं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.newsmarathi24.com/?p=12626", "date_download": "2020-05-29T14:50:28Z", "digest": "sha1:2NYT33HQYXIIZEM4HEL4USTBFBACL5HJ", "length": 12567, "nlines": 132, "source_domain": "www.newsmarathi24.com", "title": "संजय मंडलिक यांना माजी आमदार दिनकरराव जाधव गटाचा पाठींबा, भुदरगड मध्ये राजकीय उलथापालधी | News Marathi 24", "raw_content": "\nHome राजकीय संजय मंडलिक यांना माजी आमदार दिनकरराव जाधव गटाचा पाठींबा, भुदरगड मध्ये राजकीय...\nसंजय मंडलिक यांना माजी आमदार दिनकरराव जाधव गटाचा पाठींबा, भुदरगड मध्ये राजकीय उलथापालधी\nलोकसभेच्या निवडणुकीत भुदरगड तालुक्यातून माजी आमदार दिनकरराव जाधव गटाचा पाठींबा कोणाला यावर मीडिया मध्ये वारंवार बातम्या येत ���ोत्या आज माजी उपसभापती सत्यजितदादा जाधव यांनी गारगोटी येथील गणेश भवन मंगल कार्यालय येथे आपल्या गटाचा मेळावा घेऊन शक्ती प्रदशन करत शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांना पाठींबा दिला.\nसत्यजितदादा जाधव बोलताना म्हणाले राधानगरी मतदार संघामध्ये गेल्या 50 वर्षात राजकारणात नाव असलेल्या दिनकरराव जाधवच्या हा गट आहे.दिनकरराव जाधवाच्या दरबारात सर्वसामान्य लोकांना न्याय मिळतोय. मंडलिक साहेबांचे व दिनकरराव जाधव याचे नाते गेली 25 वर्षाच आहे.\nधनंजय महाडिक यांच्या विषयी बोलताना म्हणाले गोकुळ तिकीट फिक्स असताना धनंजय महाडिक म्हणाले सत्यजितदादा मला चालत नाहीत.वारंवार आम्हाला डावलले आहे.आम्ही संजय मंडलिक यांना जाहीर पाठींबा दिला आहे पण आपण येथून पुढे आमच काम करू नका पण आमच्या आडवं मात्र येऊ नका असे बोलले.संजय दादा मंडलिक यांना निवडून देण्याचे आस्वासन सत्यजितदादा जाधव यांनी कार्यकर्त्यांना दिले या राधनगरीतून उंचाकी मतदान देण्याचे जाहीर केले.\nसंजय मंडलिक मेळाव्यात बोलताना म्हणाले दिनकरराव जाधव गटाने सातत्याने त्यागाची भूमिका घेतली आहे. जिल्ह्यात वारंवार चर्चा होती ती दिनकरराव जाधव गटाचा पाठींबा कोणाला ती आज मला पाठींबा देऊन त्या चर्चेला पूर्ण विराम मिळाला आहे .पाठींबा मलाच मिळणार याची मला खात्री होती.पराभवाने माणूस खूप काही शिकत असतो .मागच्या पराभवाने मी जोमात कामाला लागलो आहे असे ते बोलताना म्हणाले . ज्यांना संधी दिली त्यांनी ती 5 वर्षात वाया घालवली आहे.\nससदरत्न पुरस्कार हा खाजगी एजन्सी चा आहे असा आरोप केला .आपल्या विभागातील प्रलंबित प्रश्न सोडवण्याचा निवडून आल्यावर प्रामाणिक प्रयत्न करेन असे आस्वासन त्यांनी दिले.\nयावेळी माजी उपसभापती सत्यजितदादा जाधव,विश्वजित जाधव ,जी प सदस्या सौ.स्वरूपारणी सत्यजित जाधव,शहाजी देसाई (वेगरुळ),प्रकाश पाटील ,रावजी पाटील,निवृत्ती पाटील(शेळप),शामराव भांदिगरे(आपाचीवडी),महादेव शेळके, अंकुश तानवडे (माद्याल),संजय होडगे(मासुरली),संजय माने (पारदेवाडी),दिलीप इंगळे, मोहन शिंदे,राजू काझी (गारगोटी),बाबुराव चेदगे(धनगरवाडा),बाळू काका चोगले (लाटगाव),संजय शिंदे(खेडे),एकनाथ वरडेकर(तळकरवाडी),बाबुराव होडगे(हाजगोळी),नारायण चव्हाण,महेश चंदनवणे(आजरा),सर्जेराव देसाई,प्रभाकर देसाई(पेरणोली),भास्कर निकम(हाजगोळ���),तुकाराम पाटील,रामचंद्र पाटील,गोविद पाटील(घागरवाडी),केशव दळवी( मेरेवाडी)प्रतापसिह देसाई(देवकडगाव) याच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .प्रास्तविक शहाजी देसाई तरआभार एकनाथ वरडेकर यांनी मानले.\nPrevious articleभुदरगड मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी दोन दुचाकी चोरीस\nNext articleधनंजय महाडिक यांच्या विजयासाठी गारगोटी ते बाळूमामा मंदिर दंडवत\nमोदी सरकारविरुद्ध ऑनलाईन आंदोलन \nपंतप्रधान आधी फ्रंटफुटवर, आता मात्र बॅकफुटवर : राहुल गांधी\nराज्यामध्ये उद्धव ठाकरे सरकार स्थिर : शरद पवार\nतेव्हा उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांना धमकी दिली होती ; नारायण राणेंचा गौप्यस्फोट\nचोरट्यांकडून एटीएम फोडण्याचा प्रयत्न…\nअभि तो मै जवान हूँ : शरद पवार\nजिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक ; आणखी चार कोरोना पॉझिटिव्ह…\nस्वाभिमानी शेतकरी संघटना मुश्रीफ यांना निवडून आणण्यासाठी जीवाचं रान करेल: राजेंद्र गड्यान्नावर\nयोगीराज मोबाईल्स अज्ञातांनी फोडले,3 लाख रुपयांचे हँडसेट आणि ८० हजारांची रोकड...\nभारतीय बनावटीच्या एचएसटीडीव्ही व्हेईकलची यशस्वी चाचणी\nभोपळवाडी ते पिंपळवाडी रस्त्यासाठी 1 कोटी 45 लाख रुपयांचा निधी मंजूर...\nगारगोटी शहरात भाजप -शिवसेनेची विजयी रॅली\nसहजसेवा ट्रस्ट च्या अन्नछत्र सेवेचा आजपासून प्रारंभ\nसहयाद्री साखर कारखान्याच्या मान्यता उच्च न्यायालयाकडून रद्द\nराशिवडे येथील कन्या विद्या मंदिरात संगणक कक्ष व प्रयोगशाळा कक्षाचे उदघाटन...\nउद्धव ठाकरे खासदारांना घेऊन आज अयोध्येत\nआता हिंदुस्थान आणि चीन हे देश तेलखरेदीसाठी बायर्स ब्लॉकच्या तयारीत\nबामणे (ता.भुदरगड) येथे नराधम पित्याने अकरा वर्षाच्या मुलीला ठार मारले \nअसा बॉम्ब फोडेन की, महाडिकांना प्रचार थांबवावा लागेल – महसूलमंत्री चंद्रकांतदादा...\nबालिंगा पुलास भेग नव्हे तर प्रसरण गॅप ; निवासी उपजिल्हाधिकारी संजय...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtranews24.com/%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A4%A4-%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%B5/", "date_download": "2020-05-29T12:17:21Z", "digest": "sha1:MNY5O5N3YM7URDIX2OXFVC5Q2MUXF5ZE", "length": 15380, "nlines": 149, "source_domain": "maharashtranews24.com", "title": "कर्जत तालुक्यातील बेलचिवाडीला चक्री वादळाचा तडाखा | महाराष्ट्र News24", "raw_content": "शनिवार, 9 मे 2020\nकर्जत तालुक्यातील बेलचिवाडीला चक्री वादळाचा तडाखा\nकर्जत तालुक्यातील ��ेलचिवाडीला चक्री वादळाचा तडाखा\nघरांचे छप्परसह अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले तर विजचे खांब कोसल्याने गाव अंधारात; भात पिकांचे आतोनात नुकसान.\nकर्जत तालुक्यातील अनेक ठिकाणी रात्री 12:30 वाजेपासून अचानक मोठे चक्री वादळाने थैमान घालत अवध्या काही मिनिटात मोठ मोठाली झाडे उन्मळून पडली आहेत. वीजेचे लोखंडी खांब वाकून काही खांब पडले. अनेक ठिकाणी झाडे घरावर व दुकानावर पडून मोठे नुकसान झाल्याचे चित्र आहे. तर घरावरचे छप्पर उडून गेल्याने सामान्य नागरिकांना याचा मोठा आर्थिक फटका बसला आहे.\nकर्जत तालुक्यातील अंभेर पाडा ग्रामपंचायत हद्दीतील बेलाची वाडी परिसरात अचानक आलेल्या चक्री वादळानी अनेकांच्या घरांचे नुकसान झाले आहे. तर महावितरणला देखील या चक्री वादळाचा मोठा फटका बसला. यामुळे गावात दुसऱ्या दिवशी देखील अद्याप वीज पुरवठा सुरु झाला नसल्याचे समजत आहे. वादळी वाऱ्या सह झालेल्या तुफानी पावसाचा तडाखा बसून अनेक घराची पडझड झाली असून झाडे उन्मळून घरांचे प्रचंड नुकसान झाले आहे. वादळाचा तडाख्यात विद्युतपोल पडल्याने परिसर दोन दिवसा पासून अंधाररात आहे. तालुक्यात परतीच्या पावसाचा कहर सुरूच असून बुधवार दिनांक 30 रोजी अंभेरपाडा ग्रामपंचायत हद्दीतील बेलाची वाडी परिसरातरात्रीच्या वेळी झालेल्या वादळी पावसाने प्रचंड नुकसान झाले. महादू लोहकरे याच्यां घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून दुदां कोकाटे यांच्या विटभटटीवर आंब्याचे मोठे झाड उन्मळून पडल्याने नुकसान झाले आहे़. त्याचप्रमाणे चंद्रकांत कोकाटे यांच्या दुकानाचे व मारूती चंद्रकांत पारधी यांच्या घराचे ही कौले पत्रे फुटल्याने नुकसान झाले आहे. या वादळाचा फटका महावितरणला ही बसला असून वादळात विद्युतपोल पडल्याने दोन दिवसापासून विद्युत पुरवठाही बंद आहे.\nपरतिच्या पावसामुळे भात शेतीचे ही नुकसान झाले शेतातील उभे पीक आडवे झाले आहे. शेतातच भिजून कुजल्याने हाता तोंडाशी आलेला घास या नैसर्गिक आपत्तींन हिरावून घेतल्याने बळीराज्याची यंदाची दिवाळी काळी झाली असून शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. त्यातच रात्रीच्या सुमारास अंभेर पाडा परिसरात झालेल्या वादळी पावसाने घरांचे ही नुकसान झाल्याने शेतकऱ्यांची ‘दुष्काळात तेरावा महीना’ अशी स्थिती झाली आहे. मात्र शेतकऱ्यानच्या या परवडीकडे नेते, कार्यकर्ते, प्रशासन अजूनही निवडणुकीच्या रणधुमाळीतून बाहेर आल्याचे दिसत नाहीये. तसेच संबधित प्रशासकीय अधिकारी नुकसानग्रस्त भागात फिरकले नसल्याने कोणत्याही प्रकारची मदत आजतागायत शेतकऱ्यानं दिली नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.\nरात्रीच्या सुमारास अचानक आलेल्या चक्री वादळाने गावातील घराचे मोठे नुकसान झाले आहे, शेती ही पाण्यात गेली विद्युत पोल पडल्याने दोन दिवसापासून गाव अंधारात आहे. अद्यापपर्यंत कोणताही सरकारी अधिकारी गावात आलेला नाही.\nPosted in देश, प्रमुख घडामोडी, महाराष्ट्र, राजकारण, रायगड, लाइफस्टाईल, व्यवसाय, हवामान\nशरद पवार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर\nशिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाऊ नये : रामदास आठवले\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nपाणावलेल्या डोळ्यांनी तो हसत म्हणाला 2 लाख कर्ज...\nमुंबई : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त राज्यातील शेतकऱ्यांचा कर्जाच्या डोंगराचा भार हलका करण्यासाठी महाविकास आघाडीने शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळला आणि शेतकऱ्यांचे 2 लाख...\n‘स्वराज्यरक्षक संभाजी’ घेणार प्रेक्षकांचा निरोप\nमुंबई : महाराष्ट्र NEWS 24 ऑनलाईन डॉ. अमोल कोल्हे यांचा अभिमान, उत्सुकता आणि साहसाच्या बळावर सुरु झालेला स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेचा प्रवास हा...\nशिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त फडणवीसांचे ट्विट\nमुंबई : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त आज शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांना आदरांजली वाहिली जात...\nबिग बॉस सिझन 13: पारस छाब्रावर भडकला सलमान...\nमुंबई : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त बिग बॉस सिझन 13 हा कार्यक्रम सध्या जोरदार गाजतोय. त्यात शनिवारचा विकेंड का वार म्हंटल की प्रेक्षकांना...\nPUBGमुळे ढासळली मानसिक स्थिती; तरुणाच्या नावामुळे घटना जास्त...\nचाकण: महाराष्ट्र NEWS 24 वृत्त पबजी (PUBG) या गेम मुळे आजवर अनेक विचित्र घटना घडल्याचं आपल्याला ऐकायला मिळत होतं. चाकण मध्ये याचा प्रत्यय...\nविराट कोहलीने मानले जाहिरातीचे आभार; व्यक्त केल्या भावना\nमुंबई : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त विराट कोहली आणि अनुष्का शर्माची लव्हस्टोरी ही प्रत्येकाला भावणारी असून त्याचा प्रवास अनोखा आहे. विराट कोहलीसोबत अनुष्का...\nश्री जैन श्वेतांबर श्री पद्मप्रभु महाराज देवालय ट्रस्ट, पोयनाड तर्फे आरोग्य सुविधांसाठी दोन लाख पंचवीस हजार रुपयांचा धनादेश जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द\nपनवेल मध्ये कोरोना संदर्भातील विशेष तपासणी पथक\nकोरोनाच्या विरुद्धच्या लढाईत काँग्रेस पक्ष सक्रिय\nबदलापूर मध्ये शिवसेनेकडून भोजन कक्षाची उभारणी..\nरायगड यामधील सहा कंपन्यांना उतपादन सुरु ठेवण्याची परवानगी \nसंकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपले खासगीपण जपण्याच्या तुमच्या अधिकाराचा आम्ही आदर करतो. आमच्या व्यवसायाचा हा एक महत्त्वाचा पैलू आहे.\nश्री जैन श्वेतांबर श्री पद्मप्रभु महाराज देवालय ट्रस्ट, पोयनाड तर्फे आरोग्य सुविधांसाठी दोन लाख पंचवीस हजार रुपयांचा धनादेश जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द\nपनवेल मध्ये कोरोना संदर्भातील विशेष तपासणी पथक\nकोरोनाच्या विरुद्धच्या लढाईत काँग्रेस पक्ष सक्रिय\nबदलापूर मध्ये शिवसेनेकडून भोजन कक्षाची उभारणी..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/maharashtra/unidentified-biker-spits-on-25-year-old-manipur-woman-at-santacruz-in-mumbai-while-she-was-walking-on-road-police-118208.html", "date_download": "2020-05-29T13:41:05Z", "digest": "sha1:5VWZPRBFP7C4TUMV3YDQEE5VD7NPC4R6", "length": 31629, "nlines": 227, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "मुंबई: सांताक्रूझ येथे मणिपूरच्या 25 वर्षीय महिलेवर अज्ञात दुचाकीस्वार रस्त्यावरुन जात असताना थुंकला | 📰 LatestLY मराठी", "raw_content": "\nतमिळनाडू येथे आणखी 874 जणांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्याने आकडा 20,246 वर पोहचला; 29 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nशुक्रवार, मे 29, 2020\nLocust Attack: अमरावती, नागपूर जिल्ह्यात टोळधाडीचे आक्रमण; कृषी विभागामार्फत ड्रोनच्या सहाय्याने कीटकनाशकांची फवारणी करण्यात येणार\nमुंबईतील अग्निशमन दलातील 41 जवानांना कोरोनाची लागण तर 3 जणांवर ICU मध्ये उपचार सुरु\nतमिळनाडू येथे आणखी 874 जणांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्याने आकडा 20,246 वर पोहचला; 29 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nDoctor's Salary Increase: राज्यातील बॉण्डेड, कंत्राटी डॉक्टर्सच्या मानधनात मोठी वाढ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केला निर्णय\nराज्यातील अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत 30 मे रोजी निर्णय होण्याची शक्यता, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार विद्यापीठातील कुलगुरुंशी चर्चा\nCoronavirus मुळे मरण पावलेल्या लोकांसाठी स्पेनमध्ये 10 दिवसांचा दुखवटा सुरु; देशाच्या लोकशाही इतिहासातील सर्वात मोठा Mourning Period\nBe Positive: कोकणातील आंबा उत्पादकांनी Coronavirus संकटात शोधली संधी; तोडली दलालांची साखळी\nठाण्यातील भाजप नगरसेवक विलास कांबळे यांचा मृत्यू; हॉटेलमध्ये आढळला मृतदेह\nअक्षय बोऱ्हाडे मारहाण प्रकरणी विघ्नहर सहकारी साखर कारखाना अध्यक्ष सत्यशील शेरकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल\nपुणे: सहकारनगर पोलीस स्टेशन मधील कर्मचाऱ्याने COVID19 वर यशस्वी मात केल्याबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले अभिनंदन\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nLocust Attack: अमरावती, नागपूर जिल्ह्यात टोळधाडीचे आक्रमण; कृषी विभागामार्फत ड्रोनच्या सहाय्याने कीटकनाशकांची फवारणी करण्यात येणार\nDoctor's Salary Increase: राज्यातील बॉण्डेड, कंत्राटी डॉक्टर्सच्या मानधनात मोठी वाढ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केला निर्णय\nराज्यातील अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत 30 मे रोजी निर्णय होण्याची शक्यता, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार विद्यापीठातील कुलगुरुंशी चर्चा\nठाण्यातील भाजप नगरसेवक विलास कांबळे यांचा मृत्यू; हॉटेलमध्ये आढळला मृतदेह\nतमिळनाडू येथे आणखी 874 जणांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्याने आकडा 20,246 वर पोहचला; 29 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nछत्तीसगढ राज्याचे माजी मुख्यमंत्री अजीत जोगी यांचे निधन; 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास\nCoronavirus: गोव्यात लॉकडाऊन आणखी 15 दिवस वाढवण्यासह काही नियम शिथील करण्याची अमित शहा यांच्याकडे मागणी- मुख्यमंत्री प्रमोद सावंत\nMonsoon 2020: महाराष्ट्रात जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून दाखल होण्याचा अंदाज; 1 जून पर्यंत केरळमध्ये धडकणार\nCoronavirus मुळे मरण पावलेल्या लोकांसाठी स्पेनमध्ये 10 दिवसांचा दुखवटा सुरु; देशाच्या लोकशाही इतिहासातील सर्वात मोठा Mourning Period\nCoronavirus Updates: जगभरात कोरोनाबाधितांचा आकडा 5.7 मिलियन तर बळींचा आकडा 355,000 च्या पार\nNASA चं ऐतिहासिक SpaceX रॉकेट लॉन्चिग खराब वातावरणामुळे रद्द; 30 मे दिवशी पुन्हा केले जाणार प्रयत्न\nभारत-चीन संबंधावर डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विट; म्हणाले दोन्ही देशांमध्ये अमेरिका मध्यस्थी करण्यास तयार\niQOO 3 स्मार्टफोनवर ग्राहकांना मिळणार 3 रुपयांची सूट, जाणून घ्या फिचर्ससह नवी किंमत\nगुगल पे 'Nearby Spot' फिचर आता भारतातील 35 शहरांमध्ये उपलब्ध; जवळची अत्यावश्यक सेवांची दुकाने दाखवून करणार युजर्सची मदत\n घरातून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना Google देणार 75 हजाराचा भत्ता; Work From Home करताना लॅपटॉप, फर्निचर विकत घेण्यासाठी मदत\nMitron App: आता TikTok ला विसरा, व्हिडिओ बनवण्यासाठी सादर आहे भारतीय 'मित्रों अ‍ॅप'; जाणून घ्या याच्या वापरासाठी Step-by-Step Guide (Video)\nOla Electric भारतात पुढच्या वर्षात लॉन्च करणार इलेक्ट्रिक टू-व्हिलर\nCoronavirus Effect: लॉकडाउन मुळे मारुति सुझुकी ला मोठा तोटा; एप्रिल महिन्यात एकाही गाडीची विक्री नाही\nबीएमडब्ल्यू इंडियाचे सीईओ रुद्रतेज सिंह यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; वयाच्या 46 वर्षी घेतला अखेरचा श्वास\nCoronavirus: लक्झरी वाहन निर्माता कंपनी Mercedes-Benz चा मोठा निर्णय; पुण्यात 1,500 बेड्सचे रुग्णालय बांधण्याची घोषणा\nIND vs AUS 2020-21: क्रिकेट ऑस्ट्रेलियाने भारत दौर्‍याचे जाहीर केलेले वेळापत्रक अंतिम नाही, BCCI ने दिले महत्वाचे संकेत\nवर्ल्ड कप 2011 फायनलमध्ये टॉसवरून झाला मोठा वाद, एमएस धोनीने दुसऱ्यांदा करण्याच्या मागणीचा कुमार संगकाराने सांगितला किस्सा\nकोरोना व्हायरस जगभरात पसरविण्यामागची चीनची मूळ योजना हरभजन सिंह याने केली उघकीस, ट्विटवरून लगावली फटकार\nICC ला पात्र लिहून क्रिकेट ऑस्ट्रेलियाने 2021 टी-20 वर्ल्ड कप आयोजित करण्याची केली विनंती, यामागील तर्क जाणून घ्या\n'त्या' वादग्रस्त व्हिडिओबाबत ISKON ने दाखल केली तक्रार; Shemaroo ने माफी मागत तोडले सुरलीन कौर व बलराज स्याल यांच्यासोबतचे व्यावसायिक संबंध\nDabangg Animated Version: लवकरच प्रदर्शित होणार सलमान खानच्या ‘दबंग’चे अ‍ॅनिमेटेड व्हर्जन; 'चुलबुल पांडे' दिसणार नव्या अवतारात\nAmitabh Bachchan Helps Migrants: सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या वतीने मजुरांना मूळगावी नेणाऱ्या 10 बस हाजी अली येथून उत्तर प्रदेश साठी रवाना (See Photos)\nनवाजुद्दीन सिद्दीकी ची पत्नी आलिया हिने घटस्फोटासह पोटगी म्हणून 30 कोटी रुपये आणि 4BHK फ्लॅटची केली मागणी\nराशीभविष्य 29 मे 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nVeer Savarkar Jayanti 2020 Wishes: विनायक दामोदर सावरकर यांच्या 137 व्या जयंती निमित्त Messages, HD Images, Wallpapers शेअर करून द्या विनम्र आदरांजली\nराशीभविष्य 28 मे 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nVeer Savarkar Jayanti 2020 Quotes: वीर सावरकर यांचे देशप्रेम, एकात्मता ते जीवनाकडे सकारत्मक बघायला शिकणा��े क्रांतिकारक विचार\nFact Check: कार हिटमुळे हँड सॅनिटायझरचा स्फोट होतो गाडीमध्ये सॅनिटायझर ठेवणे कितीपत सुरक्षित गाडीमध्ये सॅनिटायझर ठेवणे कितीपत सुरक्षित\nManjeshwar Brothers: रुपेरी वाळूत ते आकाशी झेप घे रे पाखरा सह 'ही' गाणी गात नेटकऱ्यांना थक्क केलेल्या मंजेश्वर ब्रदर्स या चिमुकल्यांविषयी जाणून घ्या (Watch Video)\n: मुंबई शहरातही टोळधाड दाखल जुहू, विक्रोळीसह अनेक ठिकाणी टोळ दिसल्याचा दावा; फोटो सोशल मीडियावर व्हायरल\n' जाणून घ्या व्हायरल व्हिडिओ मागील सत्य\nभारत: कोरोना व्हायरस लाईव्ह मॅप\nउपचार सुरु असलेले एकूण रुग्ण\nमुंबई: सांताक्रूझ येथे मणिपूरच्या 25 वर्षीय महिलेवर अज्ञात दुचाकीस्वार रस्त्यावरुन जात असताना थुंकला\nदेशभरासह महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. त्यामुळे सरकारकडून कोरोनाचे संकट दूर करण्यासाठी ठोस पावले उचचली जात आहेत. तसेच रुग्णालयातील डॉक्टर्स, नर्स आणि अन्य वैद्यकीय कर्मचारी दिवसरात्र कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करत आहेत. मात्र काही समाजकंटांकडून कोरोनााच्या पार्श्वभुमीवर नियमांचे उल्लंघन केले जात असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. अशा लोकांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. तर मुंबईतील सांताक्रुझ येथे मणिपूरच्या एका महिलेवर एक दुचाकीस्वार थुंकल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. याबाबतची माहिती पोलिसांनी दिली आहे.\nमुंबईत विविध जातीधर्माचे लोक राहत आहेत. तर कोरोनाच्या पार्श्वभुमीवर खासकरुन काही जणांना कोरोनाची लक्षणे जरी आढळून आली असली तरीही त्यांना दुय्यम दर्जाची वागणूक दिली जात आहे. मात्र ही बाब अत्यंत चुकीची असून सरकारने याच्या विरोधात कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. त्यानंतर आता चीनी जातीच्या लोकांना नागरिक शिव्या घालत असून त्यांच्यावर थुंकण्याचे प्रकार समोर आले असून त्यात आता भर पडली आहे. मुंबईतील मणिपुरच्या एका महिलेवर ती रस्त्याने चालत असताना एका अज्ञात दुचाकीस्वाराने तिच्यावर थुंकल्याचा किळसवाणा प्रकार समोर आला आहे. यापूर्वी दिल्लीत सुद्धा असाच प्रकार समोर आला होता. (Coronavirus: पुणे येथे आणखी कोरोना व्हायरसचे 37 रुग्ण आढळल्याने आकडा 141 वर पोहचला)\nदरम्यान, कोरोनाची परिस्थिती पाहता नागरिकांनी समाजाचे भान ठेवून वागावे तर नागरिक एकमेकांवर थुंकत असल्याचे घाणेरडे प्रकार समोर येत आहेत. तसेच डॉक्टरांना आणि पोलिसांना मारहाण केल्याच्या घटना ही उघडकीस आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी असे गैरवर्तन किंवा नियमांचे उल्लंघन केल्यास सरकारकडून कठोर कारवाई करण्यात येणार आहे. याचा फटका तुम्हाला भविष्यात नोकरी किंवा अन्य सरकारी कामाच्या वेळी बसू शकतो हे लक्षात ठेवा.\nCoronavirus COVID-19 Mumbai santacruz Spits on women कोरोना व्हायरस कोविड-19 महिलेवर थुंकला मुंबई सांताक्रुझ\nमुंबईतील अग्निशमन दलातील 41 जवानांना कोरोनाची लागण तर 3 जणांवर ICU मध्ये उपचार सुरु\nतमिळनाडू येथे आणखी 874 जणांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्याने आकडा 20,246 वर पोहचला; 29 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nDoctor's Salary Increase: राज्यातील बॉण्डेड, कंत्राटी डॉक्टर्सच्या मानधनात मोठी वाढ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केला निर्णय\nCoronavirus मुळे मरण पावलेल्या लोकांसाठी स्पेनमध्ये 10 दिवसांचा दुखवटा सुरु; देशाच्या लोकशाही इतिहासातील सर्वात मोठा Mourning Period\nBe Positive: कोकणातील आंबा उत्पादकांनी Coronavirus संकटात शोधली संधी; तोडली दलालांची साखळी\nपुणे: सहकारनगर पोलीस स्टेशन मधील कर्मचाऱ्याने COVID19 वर यशस्वी मात केल्याबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले अभिनंदन\nमुंबई: दीड महिन्याच्या बाळाची कोरोना विरुद्ध लढाई यशस्वी; ब्रेन हॅमरेज वर सुद्धा केली मात\nसलमान खान कडून मुंबई पोलिसांसाठी FRSH Sanitisers दान; लाखभर बॉटल्सचं वाटप\nLocust Attack In Maharashtra: महाराष्ट्र राज्यात 50% टोळधाडीचा नाश – कृषीमंत्री दादा भुसे यांची माहिती\nCoronavirus In Maharashtra: महाराष्ट्रातील तुम्ही राहत असणाऱ्या जिल्ह्यात कोरोनाचे किती रुग्ण आहेत जाणून घ्या; राज्यातील कोरोनाबाधितांची जिल्ह्यानिहाय आकडेवारी\nऔरंगाबाद: साई रंगदाळ या 7वी मध्ये शिकणार्‍या विद्यार्थ्याने कोव्हिड योद्धांच्या मदतीसाठी बनवला रोबोट; औषधं, अन्न पोहचवण्यासाठी करणार मदत\nमहाराष्ट्र पोलिस खात्यामध्ये एकूण 2211 पोलिस कर्मचारी COVID 19 च्या विळख्यात; 24 तासांत 116 जणांना कोरोनाची बाधा\nकोविड-19 च्या वाढत्या संसर्गामुळे गरोदर महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनी गरजेशिवाय रेल्वे प्रवास टाळावा; रेल्वे मंत्रालयाचे आवाहन\nLocust Attack: अमरावती, नागपूर जिल्ह्यात टोळधाडीचे आक्रमण; कृषी विभागामार्फत ड्रोनच्या सहाय्याने कीटकनाशकांची फवारणी करण्यात येणार\nमुंबईतील अग्न��शमन दलातील 41 जवानांना कोरोनाची लागण तर 3 जणांवर ICU मध्ये उपचार सुरु\nतमिळनाडू येथे आणखी 874 जणांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्याने आकडा 20,246 वर पोहचला; 29 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nDoctor's Salary Increase: राज्यातील बॉण्डेड, कंत्राटी डॉक्टर्सच्या मानधनात मोठी वाढ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केला निर्णय\nराज्यातील अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत 30 मे रोजी निर्णय होण्याची शक्यता, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार विद्यापीठातील कुलगुरुंशी चर्चा\nCoronavirus मुळे मरण पावलेल्या लोकांसाठी स्पेनमध्ये 10 दिवसांचा दुखवटा सुरु; देशाच्या लोकशाही इतिहासातील सर्वात मोठा Mourning Period\nLockdown 4 मध्ये आंतरराज्यीय प्रवास करण्यासाठी E-Pass मिळणार; serviceonline.gov.in/epass/ वर पहा कसा कराल अर्ज\nहापूस आंबा कसा ओळखला नैसर्गिकरित्या पिकलेले आणि कृत्रिमरित्या पिकवलेल्या आंब्यातील नेमका फरक काय नैसर्गिकरित्या पिकलेले आणि कृत्रिमरित्या पिकवलेल्या आंब्यातील नेमका फरक काय आंबे विकत घेताना पारखून पाहा ‘या’ गोष्टी\nपरदेशात अडकलेल्या महाराष्ट्रीय लोकांना मायदेशी सुखरूप आणण्यासाठी ठाकरे सरकारचा मदतीचा हात; ‘इथे’ ऑनलाईन माहिती देण्याचंं आवाहन\nप्लाझ्मा थेरपी म्हणजे नेमकं काय यामुळे COVID-19 रुग्णांना फायदा होईल यामुळे COVID-19 रुग्णांना फायदा होईल जाणून घ्या प्लाझ्मा थेरपीचे फायदे, इतिहास, उपचारपद्धती याबद्दल सविस्तर माहिती\nLocust Attack: अमरावती, नागपूर जिल्ह्यात टोळधाडीचे आक्रमण; कृषी विभागामार्फत ड्रोनच्या सहाय्याने कीटकनाशकांची फवारणी करण्यात येणार\nमुंबईतील अग्निशमन दलातील 41 जवानांना कोरोनाची लागण तर 3 जणांवर ICU मध्ये उपचार सुरु\nDoctor's Salary Increase: राज्यातील बॉण्डेड, कंत्राटी डॉक्टर्सच्या मानधनात मोठी वाढ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केला निर्णय\nराज्यातील अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत 30 मे रोजी निर्णय होण्याची शक्यता, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार विद्यापीठातील कुलगुरुंशी चर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.ifpug.org/certification/cfps-certification-extension-program/courses-eligible-for-certification-extension-credit/?lang=mr", "date_download": "2020-05-29T13:55:32Z", "digest": "sha1:2NSXCGPJTLANRYKGHNP47XFNN72EHGCX", "length": 26491, "nlines": 365, "source_domain": "www.ifpug.org", "title": "प्रमाणपत्र विस्तार क्रेडिट पात्र अभ्यासक्रम – IFPUG", "raw_content": "\nफंक्शन पॉइंट विश्लेषण बद्दल\nवारंवार ��िचारले जाणारे प्रश्न आणि भाषांतरे\nवापर आणि फंक्शन पॉइंट विश्लेषण फायदे\nIFPUG मंडळ आणि समिती\nIFPUG सदस्य कंपन्या शोधा\nCFPP / CFPS प्रमाणपत्र\nCFPS दूरस्थ आणि खाजगी परीक्षा\nCFPS प्रादेशिक पेपर आधारित परीक्षा माहिती\nCFPS प्रमाणपत्र विस्तार कार्यक्रम\nप्रमाणपत्र विस्तार क्रेडिट पात्र अभ्यासक्रम\nप्रमाणपत्र विस्तार क्रेडिट पात्र संमेलने\nप्रमाणित स्नॅप चिकित्सक (CSP) परीक्षा\nविनंती CSP प्रदेश परीक्षा\nIFPUG प्रशिक्षण आणि सॉफ्टवेअर प्रमाणपत्र\nप्रादेशिक CFPS आधारित परीक्षा माहिती\nप्रादेशिक CFPS परीक्षा होस्टिंग माहिती\nविनंती CSP प्रदेश परीक्षा\nIFPUG प्रमाणित लोक शोध\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 17\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 17 गॅलरी\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 16\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 16\nकार्यक्रम डाउनलोड करा (इंग्रजी)\nकार्यक्रम डाउनलोड करा (ब्राझिलियन पोर्तुगीज)\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 16 गॅलरी\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 15\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 15\nCFPS आणि CSP ऑनसाइट परीक्षा\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 15 गॅलरी\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 14\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 14\nCFPS आणि CSP ऑनसाइट परीक्षा\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 14 गॅलरी\n#सॉफ्टवेअर मापन IYSM आंतरराष्ट्रीय वर्ष\n#IYSM सॉफ्टवेअर मापन लेख\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 13\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 13\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 13 गॅलरी\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 12\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 11\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 10\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 9\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 8\nटॉम Cagley करून इंडियन शुगर मिल असोसिएशनने RIO फोटो\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 7\nनॉन IFPUG सदस्य ऑनलाइन स्टोअर\nIFPUG सदस्य ऑनलाइन स्टोअर (लॉगिन आवश्यक)\nपेपर “एक SOA पर्यावरण आत कार्य मुद्दे लागू”\nपेपर “मानक उपाय वापरून संशोधन उपक्रम व्यवस्थापकीय”\nपेपर “स्केल येथे संशोधन व्यवस्थापकीय”\nपेपर “स्केल येथे संशोधन व्यवस्थापकीय”, ब्राझिलियन पोर्तुगीज\nसंदर्भ ग्रंथाची यादी / संदर्भ ग्रंथालय\nफंक्शन पॉइंट्स काय आहे - खरं पत्रक\nविद्यापीठ-संबंधित धोरणे आणि प्रक्रियांची\nIFPUG विद्यापीठ सदस्य जागतिक स्तरावर\nIFPUG कार्यात्मक सायझिंग मानदंड समिती स्पॉटलाइट\nIFPUG बुलेटिन बोर्ड स्पॉटलाइट\nजाहिरातदार / भागीदार / प्रशिक्षण\nप्रमाणित कार्य पॉइंट विश्लेषण प्रशिक���षण\nपरवानाकृत स्नॅप प्रशिक्षण साहित्य\nसंलग्न IFPUG अधिकृत गट\nसंलग्न IFPUG स्नॅप अधिकृत गट\nफंक्शन पॉइंट विश्लेषण बद्दल\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न आणि भाषांतरे\nवापर आणि फंक्शन पॉइंट विश्लेषण फायदे\nIFPUG मंडळ आणि समिती\nIFPUG सदस्य कंपन्या शोधा\nCFPP / CFPS प्रमाणपत्र\nCFPS दूरस्थ आणि खाजगी परीक्षा\nCFPS प्रादेशिक पेपर आधारित परीक्षा माहिती\nCFPS प्रमाणपत्र विस्तार कार्यक्रम\nप्रमाणपत्र विस्तार क्रेडिट पात्र अभ्यासक्रम\nप्रमाणपत्र विस्तार क्रेडिट पात्र संमेलने\nप्रमाणित स्नॅप चिकित्सक (CSP) परीक्षा\nविनंती CSP प्रदेश परीक्षा\nIFPUG प्रशिक्षण आणि सॉफ्टवेअर प्रमाणपत्र\nप्रादेशिक CFPS आधारित परीक्षा माहिती\nप्रादेशिक CFPS परीक्षा होस्टिंग माहिती\nविनंती CSP प्रदेश परीक्षा\nIFPUG प्रमाणित लोक शोध\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 17\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 17 गॅलरी\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 16\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 16\nकार्यक्रम डाउनलोड करा (इंग्रजी)\nकार्यक्रम डाउनलोड करा (ब्राझिलियन पोर्तुगीज)\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 16 गॅलरी\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 15\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 15\nCFPS आणि CSP ऑनसाइट परीक्षा\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 15 गॅलरी\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 14\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 14\nCFPS आणि CSP ऑनसाइट परीक्षा\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 14 गॅलरी\n#सॉफ्टवेअर मापन IYSM आंतरराष्ट्रीय वर्ष\n#IYSM सॉफ्टवेअर मापन लेख\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 13\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 13\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 13 गॅलरी\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 12\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 11\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 10\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 9\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 8\nटॉम Cagley करून इंडियन शुगर मिल असोसिएशनने RIO फोटो\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 7\nनॉन IFPUG सदस्य ऑनलाइन स्टोअर\nIFPUG सदस्य ऑनलाइन स्टोअर (लॉगिन आवश्यक)\nपेपर “एक SOA पर्यावरण आत कार्य मुद्दे लागू”\nपेपर “मानक उपाय वापरून संशोधन उपक्रम व्यवस्थापकीय”\nपेपर “स्केल येथे संशोधन व्यवस्थापकीय”\nपेपर “स्केल येथे संशोधन व्यवस्थापकीय”, ब्राझिलियन पोर्तुगीज\nसंदर्भ ग्रंथाची यादी / संदर्भ ग्रंथालय\nफंक्शन पॉइंट्स काय आहे - खरं पत्रक\nविद्यापीठ-संबंधित धोरणे आणि प्रक्रियांची\nIFPUG विद्यापीठ सदस्य जागतिक स्तरावर\nIFPUG कार्यात्मक सायझिं�� मानदंड समिती स्पॉटलाइट\nIFPUG बुलेटिन बोर्ड स्पॉटलाइट\nजाहिरातदार / भागीदार / प्रशिक्षण\nप्रमाणित कार्य पॉइंट विश्लेषण प्रशिक्षण\nपरवानाकृत स्नॅप प्रशिक्षण साहित्य\nसंलग्न IFPUG अधिकृत गट\nसंलग्न IFPUG स्नॅप अधिकृत गट\nप्रमाणपत्र विस्तार क्रेडिट पात्र अभ्यासक्रम\nहे अभ्यासक्रम प्रमाणपत्र विस्तार क्रेडिट पात्र आहेत.\nपहा आगामी अभ्यासक्रम पृष्ठ अर्थात अर्पण तारखा.\nमध्ये घ्या / शिकवा / लेखक स्तंभ नोंदी क्रियाकलाप प्रमाणपत्र विस्तार क्रेडिट पात्र आहे किंवा नाही हे सूचित. टीप: लेखक * याचा अर्थ लेखक किंवा को-लेखक.\nआयडी वर्ग / कार्यशाळा शीर्षक घ्या शिकवा लेखक*\nFP101 पॉइंट मतमोजणी मूलभूत काम परिचय नाही होय होय\nFP103 पॉइंट गणना रिफ्रेशर काम नाही होय होय\nFP108 आयोजन & परिचय केस स्टडी एक फंक्शन पॉइंट संख्या सुविधा नाही होय होय\nFP201 FP अर्ज सुधारणा गणना होय होय होय\nFP211 उदयोन्मुख व्यवसाय अनुप्रयोग FP नियम अर्ज होय होय होय\nFP212 उदयोन्मुख तंत्रज्ञान FP नियम अर्ज होय होय होय\nFP221 प्रकल्प आकार लाईफ सायकल लवकर अंदाज होय होय होय\nFP231 मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे 4.2 अद्यतनित करा होय होय होय\nFP241 मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे 4.3 अद्यतनित करा होय होय होय\nFP301 CFPS परीक्षा तयारी & व्यायाम नाही होय होय\nFP320 FP कार्यशाळा: गणना करीत आहे वेब अनुप्रयोग होय होय होय\nFP331 फंक्शन पॉइंट मतमोजणी प्रमाणीकरण होय होय होय\nFP350 FP कार्यशाळा: गणना करत आहे क्लायंट सर्व्हर अनुप्रयोग होय होय होय\nFP370 FP कार्यशाळा: ऑब्जेक्ट देणारं अनुप्रयोग आणि प्रकल्प गणना करत आहे होय होय होय\nFP380 FP कार्यशाळा: डेटा वेअरहाउस अनुप्रयोग आणि प्रकल्प गणना करत आहे होय होय होय\nमुख्य निवडणूक आयुक्त पात्र वर्ग सूची सूचना न देता बदलल्या जाऊ आहे. नाकबूल करण्यासाठी IFPUG मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे त्याच्या मुख्य निवडणूक आयुक्त पात्रता गमवाल आणि आगाऊ सूचना न देता मुख्य निवडणूक आयुक्त पात्र वर्ग सूचीमधून काढून केली जातील आढळली कोणतीही मुख्य निवडणूक आयुक्त पात्र वर्ग.\nIFPUG सदस्य सेवा क्षेत्र\nसदस्य सेवा क्षेत्र कसे संचार करण्यासाठी\nनीतिशास्त्र फॉर्म IFPUG कोड\nयुरोपियन संसद प्राइसिंग सॉफ्टवेयर डेव्हलपमेंटसाठी IFPUG मेथडॉलॉजीची शिफारस करतो\nपुढील आयएफपीयूजी नॉलेज कॅफे वेबिनार सिरीजसाठी आमच्यात सामील व्हा\nMetricViews उपलब्ध नवीन आवृत्तीत \"मेट्रिक्स आपली भूमिका\"\nIFPUG बातम्या संबंधित COVID-19\nIFPUG अध्यक्ष संदेश, Christine ग्रीन\nयुरोपियन संसद प्राइसिंग सॉफ्टवेयर डेव्हलपमेंटसाठी IFPUG मेथडॉलॉजीची शिफारस करतो\nMetricViews उपलब्ध नवीन आवृत्तीत \"मेट्रिक्स आपली भूमिका\"\nआकार नसलेल्या फंक्शनल आवश्यकता IFPUG पद्धत (स्नॅप) आता IEEE जगभरातील मानक आहे: IEEE 2430-2019\nमहिन्यात बातम्या महिना निवडा मे 2020 मार्च 2020 फेब्रुवारी 2020 जानेवारी 2020 नोव्हेंबर 2019 ऑक्टोबर 2019 सप्टेंबर 2019 जुलै 2019 मे 2019 मार्च 2019 फेब्रुवारी 2019 डिसेंबर 2018 नोव्हेंबर 2018 ऑक्टोबर 2018 सप्टेंबर 2018 ऑगस्ट 2018 जुलै 2018 मे 2018 एप्रिल 2018 मार्च 2018 फेब्रुवारी 2018 डिसेंबर 2017 नोव्हेंबर 2017 ऑक्टोबर 2017 सप्टेंबर 2017 ऑगस्ट 2017 जुलै 2017 जून 2017 एप्रिल 2017 मार्च 2017 फेब्रुवारी 2017 जानेवारी 2017 डिसेंबर 2016 नोव्हेंबर 2016 ऑक्टोबर 2016 सप्टेंबर 2016 ऑगस्ट 2016 जुलै 2016 जून 2016 मे 2016 एप्रिल 2016 फेब्रुवारी 2016 जानेवारी 2016 नोव्हेंबर 2015 सप्टेंबर 2015 जून 2015 मे 2015 एप्रिल 2015 मार्च 2015 जानेवारी 2015 डिसेंबर 2014 नोव्हेंबर 2014 ऑक्टोबर 2014 सप्टेंबर 2014 जुलै 2014 जून 2014 मे 2014 मार्च 2014 फेब्रुवारी 2014 जानेवारी 2014 डिसेंबर 2013 नोव्हेंबर 2013 ऑक्टोबर 2013 सप्टेंबर 2013 ऑगस्ट 2013 जुलै 2013 जून 2013 मे 2013 एप्रिल 2013 फेब्रुवारी 2013 जानेवारी 2013 डिसेंबर 2012 नोव्हेंबर 2012 ऑक्टोबर 2012 सप्टेंबर 2012 ऑगस्ट 2012 जुलै 2012 मे 2012 एप्रिल 2012 मार्च 2012 फेब्रुवारी 2012 जानेवारी 2012 ऑक्टोबर 2011 डिसेंबर 2010 नोव्हेंबर 2010 ऑक्टोबर 2010 जुलै 2010 ऑक्टोबर 2009 सप्टेंबर 2007 मे 2007 जानेवारी 2006 जून 2005 डिसेंबर 2004 नोव्हेंबर 2003 ऑगस्ट 2002 फेब्रुवारी 2002\nश्रेणीनुसार बातम्या श्रेणी निवडा प्रमाणपत्र समिती परिषद निवडणूक वैशिष्ट्यपूर्ण सामान्य मानद iTips सदस्यत्व MetricViews अधिकृत सूचना स्नॅप Uncategorized uTips वेबिनार\nIFPUG आंतरराष्ट्रीय कार्य पॉइंट वापरकर्ते गट\nप्रिन्स्टन जंक्शन, न्यू जर्सी, 08550, संयुक्त राज्य\nसाइट वस्तू, दाबा किंवा सामग्री: cmc@ifpug.org\n© IFPUG आंतरराष्ट्रीय कार्य पॉइंट वापरकर्ते, 2020", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.kardaliwan.com/post/2017/02/22/%E0%A4%97-%E0%A4%B0-%E0%A4%95-%E0%A4%AA", "date_download": "2020-05-29T13:57:17Z", "digest": "sha1:RF2NPMXQI2KQVPPGN2CX35BHXP3UUPRB", "length": 7656, "nlines": 55, "source_domain": "www.kardaliwan.com", "title": "गुरुकृपा !", "raw_content": "साहसी + आध्यात्मिक यात्रा आयोजक | आध्यात्मिक पुस्तक प्रकाशक\n१. साधकाने गुरुंवर पूर्ण श्रद्धा आणि भक्ती ठेवावी, त्यांच्या केवळ अस्तित्वानेच सर्वकाही शक्य होणार आहे.\n२. अध्यात्मात वाटचाल करणे करीता गुरूंचे मार्गदर्���न अत्यावश्यक असते.\n३. गुरुविना ज्ञान नाही, ज्ञानाविना शांती नाही आणि शांतीविना आनंद नाही.\n४. गुरूंची अवहेलना/निंदा केल्यामुळे घडणा-या पापाचे क्षालन जगन्नियंताही करू शकत नाही.\n५. आपण गुरूंची सेवा जेवढी अधिकाधिक करू, तेवढे अधिक चैतन्य आपल्याला मिळेल.\n६. गुरूंनी उच्चारलेल्या प्रत्येक शब्दात संपूर्ण मानवजातीचे कल्याण करण्याचे सामर्थ्य आहेे.\n७. देवाला शरण गेल्यास तो आपल्याला संपत्ती आणि समृद्धी देतो; मात्र गुरूंना शरण गेल्यास ते आपल्याला साक्षात् भगवंताचीच प्राप्ती करवून देतात.\n८. गुरूंचेे चरणकमल म्हणजे प्रत्येक संकल्प पूर्ण करणारा चिंतामणीच होय.\n९. जन्मदाते (आई-वडील) आपल्याला केवळ अन्न देतात; मात्र गुरु आपल्याला आत्मोद्धाराचे ज्ञान देतात.\n१०. गुरूंच्या एका दृष्टीक्षेपाने आपल्या अनंत कोटी पापांचे क्षालन होऊन त्यांच्या अनंत कोटी कृपाशीर्वादांचा आपल्यावर वर्षाव होतो.\n११. ईश्वररूपी अमृत पिण्यासाठी गुरुरूपी पात्राची आवश्यकता असते.\n१२. अन्य कोणत्याही संपत्तीपेक्षा गुरुचरणकमल ही सर्वश्रेष्ठ संपत्ती आहे.\n१३. गुरु शिष्याचे सर्व अज्ञान दूर करून त्याला प्रकाशमान बनवतात.\n१४. गुरूंचे आज्ञापालन ही सर्वोत्कृष्ट गुरुसेवा होय.\n१५. गुरूंच्या कृपेने एखाद्या संपूर्णपणे अज्ञानी व्यक्तीचेही भले होते.\n१६. पित्याकडून मिळालेला जन्म व्यर्थ जाऊ शकतो; परंतु गुरूंनी दिलेले ज्ञान कधीच व्यर्थ जात नाही.\n१७. गुरु या शब्दाचा खरा अर्थ ठाऊक नसेल..........\nतर जप, तप, व्रत, तीर्थाटन, योग आणि त्याग हे सर्व व्यर्थ आहे.\n१८. आपली देवावर श्रद्धा आणि गुरूंवर भक्ती असल्यास कुणीही आपला पराभव करू शकणार नाही.\n१९. कृपाळू गुरूंमुळे आपल्याला देवाशी एकरूप होण्याचा मार्ग सापडतो.\n२०. नाव, प्रसिद्धी, शक्ती किंवा संपत्ती यांच्या अपेक्षेविना गुरूंची सेवा करावी.\n२१. केवळ गुरुच आपले प्रारब्ध पालटू शकतात.\n२२. गुरु साक्षात् ईश्वराचा अवतार असल्याने त्यांच्या मुखातून बाहेर पडलेला प्रत्येक शब्द हा प्रत्यक्ष ईश्वराचाच असतो.\n२३. जे ज्ञान मिळवण्यासाठी वर्षानुवर्षे साधना करावी लागते, ते गुरूंच्या केवळ एका दृष्टीक्षेपाने क्षणार्धात मिळते.\n२४. गुरूंची सेवा केल्याविना त्यांच्या कृपेची प्राप्ती होणेे शक्य नाही.\n२५. गुरूंपुढे ईश्वर किंवा कोणतेही उच्च पद श्रेष्ठ नाही.\n२६. गुरु��ंत्राचा जप करणा-याचीच आध्यात्मिक उन्नती होते.\n२७. गुरूंच्या कृपेने केवळ आध्यात्मिकच नाही, तर ऐहिक लाभही होतो.\n२८. या विश्वात एखाद्याकडे असणारे सर्वांत मोठे ऐश्वर्य म्हणजे गुरु \n२९. गुरूंच्या कृपेविना ईश्वराचा आशीर्वादही मिळत नाही.\n३०. गुरूंच्या शब्दांवर पूर्ण श्रद्धा असणाराच साधनेत निर्भयपणे प्रगती करू शकतो.\n३१. जगातील कोणत्याही गोष्टीची तुलना गुरु-शिष्य यांच्यातील निरपेक्ष प्रीतीशी होऊ शकत नाही.\nएखाद्यामध्ये तळमळ असेल, तर त्याला गुरूंची कृपा आपोआप मिळते.\nगुरूंना त्यासाठी काही करावे लागत नाही. केवळ संपूर्ण श्रद्धा असणे आवश्यक आहे. गुरुच त्याला त्यासाठी पात्र बनवतात..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.timesnowmarathi.com/india-news-international/article/whole-day-google-news-4th-april-2020-big-headline-jabardast-5-news-day-corona-virus-cm-uddhav-thackeray-rajesh-tope/287562", "date_download": "2020-05-29T13:41:37Z", "digest": "sha1:M3CRTG42A4DXSBRJCDYCAMHAC3X2XBP4", "length": 12650, "nlines": 78, "source_domain": "www.timesnowmarathi.com", "title": " दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, ०४ एप्रिल २०२०: उद्धव ठाकरे संतापले ते राज्यात आढळले आणखी नवे रुग्ण", "raw_content": "\nलोकल ते ग्लोबल लोकसभा निवडणूक २०१९ गावगाडा\nव्हायरल झालं जी काम-धंदा टेक इट EASY तब्येत पाणी लाइफफंडा धर्म-कर्म-भविष्य\nक्लिकक्लिकाट बघा की राव टाइम्सच्या हेडलाइन्स Live Tv ताजंतवानं ट्रेंडिंग झालं जी\nलोकल ते ग्लोबल >\nदिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, ०४ एप्रिल २०२०: उद्धव ठाकरे संतापले ते राज्यात आढळले आणखी नवे रुग्ण\nदिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, ०४ एप्रिल २०२०: उद्धव ठाकरे संतापले ते राज्यात आढळले आणखी नवे रुग्ण\nपूजा विचारे | -\nHeadlines of the 4th april 2020: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. फक्त एका क्लिकवर...\nदिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, ०४ एप्रिल २०२० |  फोटो सौजन्य: Times Now\nदिवसभरातील पाच महत्त्वाच्या बातम्या खास आपल्यासाठी\nमोठ्या घडामोडींचा आढावा फक्त ५ जबरदस्त बातम्यांमधून\nदेशासह राज्यातील बातम्यांवर एक नजर\nमुंबई: दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, ०४ एप्रिल २०२०: आज दिवसभरामध्ये अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. त्यावर आपण दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या या विशेष सदरातून एक नजर टाकूयात... आज सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली बातमी म्हणजे... मुख्��मंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. कोरोनाबाधितांची संख्या प्रत्येक दिवशी वाढताना दिसत आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी लोकांना संयमाचं आवाहन केलं, पण समाजात दुही माजवणाऱ्यांना कडक शब्दांत इशारा दिला आहे. दुसरी आजची महत्त्वाची बातमी म्हणजे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. या पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी केंद्र सरकारसह नियम मोडणाऱ्या नागरिकांवर परखड भाष्य केलं आहे. तिसरी आजची महत्त्वाची बातमी आहे, यावर्षीची पूजाअर्चा, धार्मिक प्रार्थना सर्वांनी आपापल्या घरातच करावी, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वधर्मीय नागरिकांना केलं आहे. चौथी आजची महत्त्वाची बातमी म्हणजे राज्यातल्या लॉकडाऊनबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून राजेश टोपे यांनी जनतेशी संवाद साधला. पाचवी आजची महत्त्वाची बातमी आहे, मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रामध्ये कोरोना रुग्णांची संख्या 537 वर पोहोचली आहे. राज्यात कोरोना रुग्णांचा वाढता आकडा ही चिंताजनक बाब आहे. राज्यामध्ये रात्रभरात 47 नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. या सर्व बातम्या सविस्तर वाचूया.\n...अशा विकृतींची गय केली जाणार नाही, उद्धव ठाकरे संतापलेः कोरोनाबाधितांची संख्या प्रत्येक दिवशी वाढताना दिसत आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी लोकांना संयमाचं आवाहन केलं. सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.\nअसल्यांना गोळ्या घालून ठार केलं पाहिजे, मरकजवर राज ठाकरेंची संतप्त प्रतिक्रियाः कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. या पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी केंद्र सरकारसह नियम मोडणाऱ्या नागरिकांवर परखड भाष्य केलं आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.\nपूजा-अर्चा, प्रार्थना घरातच करा, बाहेर पडाल तर कठोर कारवाई: अजित पवार : बहुतांश नागरिक घरात थांबून लढ्यात योगदान देत असल्याचं अजित पवारांनी म्हटलं आहे. कुणीही घराबाहेर पडू नये, रस्त्यावर फिरु नये, असं आवाहन अजित पवार यांनी केलं आहे. स���िस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.\nतरच कदाचित 14 एप्रिलनंतर लॉकडाऊन मागे घेतलं जाईलः राजेश टोपे : राज्यातल्या लॉकडाऊनबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून राजेश टोपे यांनी जनतेशी संवाद साधला. सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.\nराज्यात आढळले आणखी नवे रुग्ण, दादरमध्येही कोरोनाचा शिरकाव: मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रामध्ये कोरोना रुग्णांची संख्या 537 वर पोहोचली आहे. राज्यात कोरोना रुग्णांचा वाढता आकडा ही चिंताजनक बाब आहे. राज्यामध्ये रात्रभरात 47 नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.\nताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.\nPM Modi : लॉकडाऊन ४.०ची मोदींकडून घोषणा, १८ पासून लागू होणार\nCoronavirus in India LIVE News: भारतात आतापर्यंत २८ केस पॉझिटिव्ह, पीएम मोदी, शहा नाही साजरी करणार होळी\nDelhi violence: कपिल मिश्राच्या रॅलीमध्ये टाइम्स नाऊच्या महिला रिपोर्टरशी गैरवर्तणूक, प्रश्नावर भडकली समर्थक\nAmit Shah at Times Now Summit 2020: सीएए, एनपीआरला घाबरण्याची गरज नाही - अमित शहा\nTimes Now Summit 2020: या ठिकाणी पाहा टाइम्स नाऊ समिट LIVE\nप्रसिद्ध ज्योतिषी बेजान दारूवाला यांचं निधन\nयंदाचा पायी दिंडी सोहळा रद्द, पाहा काय झाला निर्णय\nचक्क ग्रामपंचायतीतचं अधिकाऱ्यांची दारू पार्टी\nराज्य सरकार लवकरच आर्थिक पॅकेज जाहीर करणार - अजित पवार\nमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केल्यावर मोदींना भेटले अमित शहा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://vidarbhakranti.com/?p=529", "date_download": "2020-05-29T14:32:34Z", "digest": "sha1:3N4R2X72DB2AL7FN6EZLZSSXGJLKXNTU", "length": 11020, "nlines": 96, "source_domain": "vidarbhakranti.com", "title": "ग्रा.पं. मध्ये प्रशासकाची नेमणूक न करता सरपंचांना मुदतवाढ द्या… जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांची मागणी – विदर्भ क्रांती", "raw_content": "\nआदिवासी विद्यार्थी संघाकडून व्येंकटापूर येथील गोरगरिबांना जीवनावश्यक वस्तूंचे किट्स वाटप\nआदिवासी विद्यार्थी संघाचं प्रयत्नाने मृत महिलेचा शव पोहोचला घरी\nस्थानिकांचे जीवनमान सुधारण्यासाठी दुग्ध व्यवसायाला चालना द्या… मंत्री सुनील केदार\nसिरोंचा तालुक्यातील बी.एस.एन.एल.ची इंटरनेट सेवा ठरली कुचकामी \nतालुका स्तरावर आदिवासी विकास मंडळ खरेदी करणार मका\nग्रा.पं. मध���ये प्रशासकाची नेमणूक न करता सरपंचांना मुदतवाढ द्या… जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांची मागणी\nविदर्भक्रांती न्यूजनेटवर्क …गडचिरोली …\nकोविड -19 मुळे राज्य निवडणूक आयोगाने जिल्हयातील ग्राम पंचायतची निवडणूक पुढे ढकलले. सरपंचाचे मुदत संपलेल्या ग्राम पंचायतीवर सरकारने प्रशासकांचा ही नेमणूक केलं.जिल्हयातील काही ग्राम पंचायत मध्ये एका प्रशासकाकडे दोन ते तीन ग्रामपंचायत चे प्रभार दिल्याने याचे विकासकामांवर विपरीत परिणाम होत असल्याने जुन्याच सरपंचांना मुदतवाढ देण्याची मागणी गडचिरोली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजयभाऊ कांकडालवार यांनी शिष्टमंडळासोबत गडचिरोलीचे जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांना भेटून निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी आविस सरसेनापती नंदुभाऊ नारोटे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष मनोहर पाटील, साई मंदा आदी उपस्तीत होते.\nभामरागड तालुक्यात नक्षल चकमकीत पीएसआय सह एक पोलीस शिपाई शहीद ….तीन जवान जखमी\nतालुका स्तरावर आदिवासी विकास मंडळ खरेदी करणार मका\nआपला विदर्भ छत्तीसगड ताज्या घडामोडी तेलंगणा देश महाराष्ट्र मुलाखत राशिभविष्य रोजगार वार्ता संपादकीय\nअंजली तेंडुलकर अहमदनगरच्या शेतकऱ्यांमध्ये, सेंद्रिय शेतीला भेट\nहमदनगर : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सामाजिक उपक्रमात अग्रेसर आहे. आपल्या खासदार निधीतून त्याने अनेक ठिकाणी निधी दिलाय. मात्र त्याची पत्नी अंजली तेंडुलकर यांनीही त्याच्या पावलावर पाऊल टाकलं आहे. अंजली यांनी अहमदनगर जिल्ह्यातील सेंद्रिय शेतीची पाहणी करुन शेतकर्‍यांच्या मदतीसाठी हात पुढे केला. अंजली यांच्या स्नेही क्लिया इथे सेंद्रिय शेतीचा प्रचार आणि प्रसार करत आहेत. अंजली […]\nकरवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर परिसर पूर्ण प्लास्टिकमुक्त झाला आहे\nमंगळवेढ्याच्या स्पेशल हुरडा पार्ट्याना सुरुवात\nअमेरिकेचा पाकवर ड्रोन हल्ला, हक्कानीचा म्होरक्या ठार\nप्रीती झिंटांच्या संघात पोहोचला काश्मीरचा क्रिस गेल, लगावतो १००-१००मीटर लांब षटकार\nमुंबई : जम्मू-काश्मीरचा क्रिकेटर परवेझ रसूल आणि मध्यमगती गोलंदाज उमर नजीर यांना यंदाच्या आयपीएलच्या लिलावात कोणी विकत घेतले नाही. मात्र मंजूर अहमद डारला पहिल्यांदा आयपीएलमध्ये प्रवेश मिळाला. मंजूरला किंग्ज इलेव्हन पंजाबने १० लाख रुपयांना विकत घेतले. मंज���रने मुलाखतीत म्हटले होते, माझे लक्ष्य सध्या आयपीएल इतकेच आहे. गेल्या वर्षी पुणे वॉरियर्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्याकडून खेळलेल्या […]\nउद्या भारत-पाकिस्तान सेमीफायनल रंगणार, पाहा किती वाजता सुरु होणार मॅच\nएनआयएसाठी ‘मोस्ट वॉ़न्टेड’ अब्दुल मुश्ताक कुरेशीला अटक\nमुंबई : मुंबईतील २००६ रेल्वे ब़ॉम्बस्फोटाचा आरोपी इंडियन मुजाहिद्दीन या अतिरेकी संस्थेचा सभासद असलेल्या अब्दुल मुश्ताक कुरेशीला दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने अटक केली आहे. दरम्यान या दहशतवाद्यावर NIA ने ४ लाखांचे बक्षीस ठेवलं होतं. तर इंटरपोलने सुद्धा कुरेशीविरोधात विरोधात रेड कॉर्नर नोटीस काढली होती. अब्दुल कुरेशी हा बॉम्ब बनविण्यात एक्स्पर्ट अब्दुल कुरेशी हा बॉम्ब बनविण्यात […]\nशिर्डीत बनावट व्हीआयपी पास बनवून भाविकांची लूट\nया इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो गडचिरोली न्यायालयाअंतर्गत मर्यादित राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/international/international-news/mass-shooting-at-awallmart-in-texas-2-fatalties-20-casualities/articleshow/70517598.cms", "date_download": "2020-05-29T14:58:42Z", "digest": "sha1:CCX7TES2C5JRYHYXSHLD6OI3HV73PRAD", "length": 8136, "nlines": 79, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nटेक्सासमध्ये बेछूट गोळीबार, २ ठार, २० जखमी\nअमेरिकेच्या टेक्सास प्रांतातील एल पासो शहरातील वॉलमार्ट स्टोअरमध्ये काही अज्ञात हल्लेखोरांनी बेछूट गोळीबार केला आहे. या हल्ल्यात २ जण ठार, तर २० जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळते आहे. पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतलं आहे.\nटेक्सासमध्ये बेछूट गोळीबार, २ ठार, २० जखमी\nअमेरिकेच्या टेक्सास प्रांतामधील एल पासो येथील वॉलमार्ट स्टोअरमध्ये काही अज्ञात हल्लेखोरांनी बेछूट गोळीबार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या हल्ल्यात २ जण ठार तर २० जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळते आहे. जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार करण्यात येत असून पोलिसांनी तीन संशयितांना ताब���यात घेतलं आहे.\nअमेरिकी वेळेनुसार शनिवारी सकाळी दहा वाजता ही घटना घडली आहे. अनेक लोक वॉलमार्ट स्टोअरमध्ये आठवडाभराची खरेदी करण्यासाठी आले होते. तेव्हा काही अज्ञात इसमांनी नागरिकांवर बेछूट गोळीबार करण्यास सुरुवात केली. अनेक लोक गोळी लागून जागीच कोसळले. प्रत्यक्षदर्शी व्हॅनेस्सा हिने दिलेल्या माहितीनुसार एका हल्लेखोराने काळा टीशर्ट घातला होता, तर त्याच्या कानामध्ये इयरफोन्स होते. हल्लेखोर त्याच्यासमोर येईल त्या व्यक्तीवर गोळ्या झाडत होता. वॉलमार्टजवळील सीएस्टा मॉलमध्येही लोकांवर बेछूट गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात एक पोलीस कर्मचारीही गंभीर जखमी झाल्याचं समजतं. या हल्ल्याची माहिती राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना देण्यात आली असून सुरक्षा यंत्रणा पुढील तपास करत आहेत.\nअमेरिकेत गेल्या महिनाभरांत दुसऱ्यांदा अज्ञात हल्लेखोरांनी बेछूट गोळीबार केल्याची घटना घडली आहे. मागील आठवड्यात कॅलिफॉर्नियातील लसूण महोत्सवात अशाचप्रकारे एका अज्ञात हल्लेखोराने उपस्थितांवर गोळीबार केला होता.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\n'करोना तर फक्त झलक; आणखीही घातक विषाणू अस्तित्वात'...\nभारतीय सीमेवर कुरापती कशामुळे अखेर चीनने मौन सोडलं...\nअमेरिकेचा चीनवर मोठा वार; दूरगामी परिणाम भोगावे लागणार...\n 'या' देशातील रुग्णालयात उरलाय फक्त एकच करोनाबाधि...\nयुद्धाच्या तयारीला लागा, चिनी सैन्याला जिनपिंग यांचे आद...\n‘आसियान’ परिषदेदरम्यान बॅँकॉकमध्ये स्फोटमहत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nस्थलांतरितांसाठी धावली ठाण्याहून रेल्वे\nभारताचा विकासदर ५ टक्क्यांनी घसरणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/india/news/indian-railways-makes-reusable-face-masks-hand-sanitiser-amid-covid-19-outbreak-119120.html", "date_download": "2020-05-29T13:59:38Z", "digest": "sha1:6BUANNQWJAAP7UE2YAVUNTQFENL2VXOB", "length": 31520, "nlines": 232, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "भारतीय रेल्वेकडून 40 हजार लीटर हॅन्ड सॅनिटायझर, 6 लाख फेसमास्क ची निर्मिती | 📰 LatestLY मराठी", "raw_content": "\nधारावीत आज कोरोनामुळे एकाचाही बळी गेला नाही; 41 जणांची COVID19 ची चाचणी पॉझिटिव्ह-BMC ; 29 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nशुक्रवार, मे 29, 2020\nधारावीत आज कोरोनामुळे एकाचाही बळी गेला नाही; 41 जणांची COVID19 ची चाचणी पॉझिटिव्ह-BMC ; 29 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nप्रसिद्ध ज्योतिषी Bejan Daruwalla यांचे वयाच्या 89 व्या वर्षी निधन; गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी व्यक्त केले दुःख\nLocust Attack: अमरावती, नागपूर जिल्ह्यात टोळधाडीचे आक्रमण; कृषी विभागामार्फत ड्रोनच्या सहाय्याने कीटकनाशकांची फवारणी करण्यात येणार\nमुंबईतील अग्निशमन दलातील 41 जवानांना कोरोनाची लागण तर 3 जणांवर ICU मध्ये उपचार सुरु\nDoctor's Salary Increase: राज्यातील बॉण्डेड, कंत्राटी डॉक्टर्सच्या मानधनात मोठी वाढ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केला निर्णय\nराज्यातील अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत 30 मे रोजी निर्णय होण्याची शक्यता, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार विद्यापीठातील कुलगुरुंशी चर्चा\nCoronavirus मुळे मरण पावलेल्या लोकांसाठी स्पेनमध्ये 10 दिवसांचा दुखवटा सुरु; देशाच्या लोकशाही इतिहासातील सर्वात मोठा Mourning Period\nBe Positive: कोकणातील आंबा उत्पादकांनी Coronavirus संकटात शोधली संधी; तोडली दलालांची साखळी\nठाण्यातील भाजप नगरसेवक विलास कांबळे यांचा मृत्यू; हॉटेलमध्ये आढळला मृतदेह\nअक्षय बोऱ्हाडे मारहाण प्रकरणी विघ्नहर सहकारी साखर कारखाना अध्यक्ष सत्यशील शेरकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nLocust Attack: अमरावती, नागपूर जिल्ह्यात टोळधाडीचे आक्रमण; कृषी विभागामार्फत ड्रोनच्या सहाय्याने कीटकनाशकांची फवारणी करण्यात येणार\nDoctor's Salary Increase: राज्यातील बॉण्डेड, कंत्राटी डॉक्टर्सच्या मानधनात मोठी वाढ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केला निर्णय\nराज्यातील अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत 30 मे रोजी निर्णय होण्याची शक्यता, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार विद्यापीठातील कुलगुरुंशी चर्चा\nठाण्यातील भाजप नगरसेवक विलास कांबळे यांचा मृत्यू; हॉटेलमध्ये आढळला मृतदेह\nधारावीत आज कोरोनामुळे एकाचाही बळी गेला नाही; 41 जणांची COVID19 ची चाचणी पॉझिटिव्ह-BMC ; 29 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nBe Positive: कोकणातील आंबा उत्पादकांनी Coronavirus संकटात शोधली संधी; तोडली दलालांची साखळी\nछत्तीसगढ राज्याचे माजी मुख्यमंत्री अजीत जोगी यांचे निधन; 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास\nCoronavirus: गोव्यात लॉकडाऊन आणखी 15 दिवस वाढवण्यासह काही ���ियम शिथील करण्याची अमित शहा यांच्याकडे मागणी- मुख्यमंत्री प्रमोद सावंत\nCoronavirus मुळे मरण पावलेल्या लोकांसाठी स्पेनमध्ये 10 दिवसांचा दुखवटा सुरु; देशाच्या लोकशाही इतिहासातील सर्वात मोठा Mourning Period\nCoronavirus Updates: जगभरात कोरोनाबाधितांचा आकडा 5.7 मिलियन तर बळींचा आकडा 355,000 च्या पार\nNASA चं ऐतिहासिक SpaceX रॉकेट लॉन्चिग खराब वातावरणामुळे रद्द; 30 मे दिवशी पुन्हा केले जाणार प्रयत्न\nभारत-चीन संबंधावर डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विट; म्हणाले दोन्ही देशांमध्ये अमेरिका मध्यस्थी करण्यास तयार\niQOO 3 स्मार्टफोनवर ग्राहकांना मिळणार 3 रुपयांची सूट, जाणून घ्या फिचर्ससह नवी किंमत\nगुगल पे 'Nearby Spot' फिचर आता भारतातील 35 शहरांमध्ये उपलब्ध; जवळची अत्यावश्यक सेवांची दुकाने दाखवून करणार युजर्सची मदत\n घरातून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना Google देणार 75 हजाराचा भत्ता; Work From Home करताना लॅपटॉप, फर्निचर विकत घेण्यासाठी मदत\nMitron App: आता TikTok ला विसरा, व्हिडिओ बनवण्यासाठी सादर आहे भारतीय 'मित्रों अ‍ॅप'; जाणून घ्या याच्या वापरासाठी Step-by-Step Guide (Video)\nOla Electric भारतात पुढच्या वर्षात लॉन्च करणार इलेक्ट्रिक टू-व्हिलर\nCoronavirus Effect: लॉकडाउन मुळे मारुति सुझुकी ला मोठा तोटा; एप्रिल महिन्यात एकाही गाडीची विक्री नाही\nबीएमडब्ल्यू इंडियाचे सीईओ रुद्रतेज सिंह यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; वयाच्या 46 वर्षी घेतला अखेरचा श्वास\nCoronavirus: लक्झरी वाहन निर्माता कंपनी Mercedes-Benz चा मोठा निर्णय; पुण्यात 1,500 बेड्सचे रुग्णालय बांधण्याची घोषणा\nIND vs AUS 2020-21: क्रिकेट ऑस्ट्रेलियाने भारत दौर्‍याचे जाहीर केलेले वेळापत्रक अंतिम नाही, BCCI ने दिले महत्वाचे संकेत\nवर्ल्ड कप 2011 फायनलमध्ये टॉसवरून झाला मोठा वाद, एमएस धोनीने दुसऱ्यांदा करण्याच्या मागणीचा कुमार संगकाराने सांगितला किस्सा\nकोरोना व्हायरस जगभरात पसरविण्यामागची चीनची मूळ योजना हरभजन सिंह याने केली उघकीस, ट्विटवरून लगावली फटकार\nICC ला पात्र लिहून क्रिकेट ऑस्ट्रेलियाने 2021 टी-20 वर्ल्ड कप आयोजित करण्याची केली विनंती, यामागील तर्क जाणून घ्या\n'त्या' वादग्रस्त व्हिडिओबाबत ISKON ने दाखल केली तक्रार; Shemaroo ने माफी मागत तोडले सुरलीन कौर व बलराज स्याल यांच्यासोबतचे व्यावसायिक संबंध\nDabangg Animated Version: लवकरच प्रदर्शित होणार सलमान खानच्या ‘दबंग’चे अ‍ॅनिमेटेड व्हर्जन; 'चुलबुल पांडे' दिसणार नव्या अवतारात\nAmitabh Bachchan Helps Migrants: सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या वतीने मजुरांना मूळगावी नेणाऱ्या 10 बस हाजी अली येथून उत्तर प्रदेश साठी रवाना (See Photos)\nनवाजुद्दीन सिद्दीकी ची पत्नी आलिया हिने घटस्फोटासह पोटगी म्हणून 30 कोटी रुपये आणि 4BHK फ्लॅटची केली मागणी\nराशीभविष्य 29 मे 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nVeer Savarkar Jayanti 2020 Wishes: विनायक दामोदर सावरकर यांच्या 137 व्या जयंती निमित्त Messages, HD Images, Wallpapers शेअर करून द्या विनम्र आदरांजली\nराशीभविष्य 28 मे 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nVeer Savarkar Jayanti 2020 Quotes: वीर सावरकर यांचे देशप्रेम, एकात्मता ते जीवनाकडे सकारत्मक बघायला शिकणारे क्रांतिकारक विचार\nFact Check: कार हिटमुळे हँड सॅनिटायझरचा स्फोट होतो गाडीमध्ये सॅनिटायझर ठेवणे कितीपत सुरक्षित गाडीमध्ये सॅनिटायझर ठेवणे कितीपत सुरक्षित\nManjeshwar Brothers: रुपेरी वाळूत ते आकाशी झेप घे रे पाखरा सह 'ही' गाणी गात नेटकऱ्यांना थक्क केलेल्या मंजेश्वर ब्रदर्स या चिमुकल्यांविषयी जाणून घ्या (Watch Video)\n: मुंबई शहरातही टोळधाड दाखल जुहू, विक्रोळीसह अनेक ठिकाणी टोळ दिसल्याचा दावा; फोटो सोशल मीडियावर व्हायरल\n' जाणून घ्या व्हायरल व्हिडिओ मागील सत्य\nभारत: कोरोना व्हायरस लाईव्ह मॅप\nउपचार सुरु असलेले एकूण रुग्ण\nभारतीय रेल्वेकडून 40 हजार लीटर हॅन्ड सॅनिटायझर, 6 लाख फेसमास्क ची निर्मिती\nभारतामध्ये कोरोना व्हायरसचा धुमाकूळ असताना त्याला रोखण्यासाठी आता सार्‍याच स्तरातून मदतीचे हात पुढे येत आहे. भारतीय रेल्वेकडूनदेखील आता आरोग्य यंत्रणा मजबूत ठेवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. सध्या भारतीय रेल्वेकडून पुन्हा वापरता येऊ शकतात असे फेस मास्क आणि हॅन्ड सॅनिटायझर बनवण्याचं काम रेल्वेच्या झोनलमधून सुरू करण्यात आलं आहे. 7 एप्रिल पर्यंत एकूण 58,2317 पुन्हा वापरता येऊ शकतात असे फेसमास्क तयार करण्यात आले आहेत तर 41,882 लीटर हॅन्ड सॅनिटायझरदेखील बनवले गेले आहेत. Coronavirus Outbreak: घरगुती Reusable Face Cover, Cloth Mask वापरताना या खास टीप्स नक्की लक्षात ठेवा.\nभारतीय रेल्वेकडून सध्या आरोग्य विषयक सोयी सुविधा पुरवण्याचं काम सुरू आहे. रेल्वेच्या डॉक्टर आणि पॅरामेडिकल स्टाफसाठी 100 PPE बनवण्याचेदेखील काम सुरू आहे. सध्या 17 रेल्वे वर्कशॉपमध्ये PPE बनवण्यासाठी काम सुरू आहे. सध्या कोरोना विरूद्ध लढणार्‍या निम्म्या आरोग्यक्षेत्राशी निगडीत कर्मचार्‍यांना त्याचा पुरवठा केला जाणार आहे.\nDRDO कडून चालवल्या जाणार्‍या लॅबमध्ये नुकतेच PPE साठी आवश्यक मटेरियल आणि डिझाईनला मान्यता देण्यात आली आहे. सध्या रेल्वेच्या इस्पितळांमध्ये दाखल कोव्हिड 19 च्या रूग्णांना आवश्यक असलेल्या संरक्षणासाठी खास काळजी घेतली जात आहे. आता PPE चं टेक्निकल स्पेसिफिकेशन झालं असून मटेरियलचा पुरवठा करणारी मंडळीदेखील निवडली गेली आहेत.\nवैश्विक बीमारी कोरोना के विरुद्ध वाराणसी स्थित रेलवे के डीरेका द्वारा भी मास्क व हैंड सेनिटाइजर के उत्पादन का कार्य निरंतर जारी है\nरेलवे अनेकों स्थानों पर विभिन्न उपकरण तथा संसाधनों का निर्माण कर कोरोना महामारी के इस संकट से निपटने में महत्वपूर्ण भूमिका निभा रहा है\nसध्या जीवघेण्या कोव्हिड19 ला रोखण्यासाठी आरोग्यक्षेत्रातील अनेक मंडळी जीवावर उदार होऊन रूग्णसेवा देत आहेत. भविष्यात ही निर्मिती प्रक्रिया अधिक वेगवान केली जाणार आहे. सध्या भारतीय रेल्वेचे 2500 ट्रेन कोच हे आयसोलेशन वॉर्डमध्ये बदलले आहेत. यामध्ये 4000 कोरोना रूग्ण राहु शकतात. सध्या प्रतिदिन 375 कोच हे आयसोलेशन वॉर्डमध्ये बदलले जाणार आहेत.\nमुंबईतील अग्निशमन दलातील 41 जवानांना कोरोनाची लागण तर 3 जणांवर ICU मध्ये उपचार सुरु\nDoctor's Salary Increase: राज्यातील बॉण्डेड, कंत्राटी डॉक्टर्सच्या मानधनात मोठी वाढ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केला निर्णय\nपुणे: सहकारनगर पोलीस स्टेशन मधील कर्मचाऱ्याने COVID19 वर यशस्वी मात केल्याबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले अभिनंदन\nमुंबई: दीड महिन्याच्या बाळाची कोरोना विरुद्ध लढाई यशस्वी; ब्रेन हॅमरेज वर सुद्धा केली मात\nCoronavirus: जनशक्तीच्या जोरावर करोना व्हायरस संकटावर मात करु - उपमुख्यमंत्री अजित पवार\nFact Check: कार हिटमुळे हँड सॅनिटायझरचा स्फोट होतो गाडीमध्ये सॅनिटायझर ठेवणे कितीपत सुरक्षित गाडीमध्ये सॅनिटायझर ठेवणे कितीपत सुरक्षित\nऔरंगाबाद येथे आणखी 45 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडल्याने जिल्ह्यात आकडा 1407 वर पोहचला\nबनावट E-Pass ला बळी पडू नका, पोलिस आणि जिल्हाधिकारी कार्यालयातूनच ई-पास घ्या- मुंबई पोलिसांचे नागरिकांना आवाहन\nLocust Attack In Maharashtra: महाराष्ट्र राज्यात 50% टोळधाडीचा नाश – कृषीमंत्री दादा भुसे यांची माहिती\nCoronavirus In Maharashtra: महाराष्ट्रातील तुम्ही राहत असणाऱ्या जिल्ह्यात कोरोनाच��� किती रुग्ण आहेत जाणून घ्या; राज्यातील कोरोनाबाधितांची जिल्ह्यानिहाय आकडेवारी\nऔरंगाबाद: साई रंगदाळ या 7वी मध्ये शिकणार्‍या विद्यार्थ्याने कोव्हिड योद्धांच्या मदतीसाठी बनवला रोबोट; औषधं, अन्न पोहचवण्यासाठी करणार मदत\nमहाराष्ट्र पोलिस खात्यामध्ये एकूण 2211 पोलिस कर्मचारी COVID 19 च्या विळख्यात; 24 तासांत 116 जणांना कोरोनाची बाधा\nकोविड-19 च्या वाढत्या संसर्गामुळे गरोदर महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनी गरजेशिवाय रेल्वे प्रवास टाळावा; रेल्वे मंत्रालयाचे आवाहन\nधारावीत आज कोरोनामुळे एकाचाही बळी गेला नाही; 41 जणांची COVID19 ची चाचणी पॉझिटिव्ह-BMC ; 29 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nप्रसिद्ध ज्योतिषी Bejan Daruwalla यांचे वयाच्या 89 व्या वर्षी निधन; गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी व्यक्त केले दुःख\nLocust Attack: अमरावती, नागपूर जिल्ह्यात टोळधाडीचे आक्रमण; कृषी विभागामार्फत ड्रोनच्या सहाय्याने कीटकनाशकांची फवारणी करण्यात येणार\nमुंबईतील अग्निशमन दलातील 41 जवानांना कोरोनाची लागण तर 3 जणांवर ICU मध्ये उपचार सुरु\nDoctor's Salary Increase: राज्यातील बॉण्डेड, कंत्राटी डॉक्टर्सच्या मानधनात मोठी वाढ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केला निर्णय\nराज्यातील अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत 30 मे रोजी निर्णय होण्याची शक्यता, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार विद्यापीठातील कुलगुरुंशी चर्चा\nLockdown 4 मध्ये आंतरराज्यीय प्रवास करण्यासाठी E-Pass मिळणार; serviceonline.gov.in/epass/ वर पहा कसा कराल अर्ज\nहापूस आंबा कसा ओळखला नैसर्गिकरित्या पिकलेले आणि कृत्रिमरित्या पिकवलेल्या आंब्यातील नेमका फरक काय नैसर्गिकरित्या पिकलेले आणि कृत्रिमरित्या पिकवलेल्या आंब्यातील नेमका फरक काय आंबे विकत घेताना पारखून पाहा ‘या’ गोष्टी\nपरदेशात अडकलेल्या महाराष्ट्रीय लोकांना मायदेशी सुखरूप आणण्यासाठी ठाकरे सरकारचा मदतीचा हात; ‘इथे’ ऑनलाईन माहिती देण्याचंं आवाहन\nप्लाझ्मा थेरपी म्हणजे नेमकं काय यामुळे COVID-19 रुग्णांना फायदा होईल यामुळे COVID-19 रुग्णांना फायदा होईल जाणून घ्या प्लाझ्मा थेरपीचे फायदे, इतिहास, उपचारपद्धती याबद्दल सविस्तर माहिती\nधारावीत आज कोरोनामुळे एकाचाही बळी गेला नाही; 41 जणांची COVID19 ची चाचणी पॉझिटिव्ह-BMC ; 29 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nप्रसिद्ध ज्योतिषी Bejan Daruwalla यांचे वयाच्या 89 व्या वर्षी निधन; गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी व्यक्त केले दुःख\nछत्तीसगढ राज्याचे माजी मुख्यमंत्री अजीत जोगी यांचे निधन; 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास\nCoronavirus: गोव्यात लॉकडाऊन आणखी 15 दिवस वाढवण्यासह काही नियम शिथील करण्याची अमित शहा यांच्याकडे मागणी- मुख्यमंत्री प्रमोद सावंत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.nobroker.in/blog/how-to-update-a-rental-home/", "date_download": "2020-05-29T12:54:31Z", "digest": "sha1:TZ4KZNC33QFA3YVTTFBPIDL56T6I4YO5", "length": 12958, "nlines": 71, "source_domain": "www.nobroker.in", "title": "आपल्या भाडोत्री घराला रूपांतरित करण्यासाठी,पाच सोप्या आणि पैसे वाचविणाऱ्या टिप्स - NoBroker.com", "raw_content": "\nHome/आपल्या भाडोत्री घराला रूपांतरित करण्यासाठी,पाच सोप्या आणि पैसे वाचविणाऱ्या टिप्स\nआपल्या भाडोत्री घराला रूपांतरित करण्यासाठी,पाच सोप्या आणि पैसे वाचविणाऱ्या टिप्स\nआपल्या भाडोत्री घराला रूपांतरित करण्यासाठी,पाच सोप्या आणि पैसे वाचविणाऱ्या टिप्स\nजेव्हा तुम्ही आपल्या घरमालकाबरोबर, भाडे करारावर स्वाक्षरी करता, तेव्हा अप्रत्यक्षरीत्या तुम्ही बऱ्याच अशा , करण्याच्या आणि नाही करण्याच्या गोष्टी मान्य करता.\nयामध्ये घर देखभाल खर्च,पार्किंगचे नियम, पाहुण्यांची मर्यादा,ई. गोष्टींपासून ते भिंतीवर खिळे न मारणे ,घराच्या हार्डवेअरमध्ये काही बदल न करणे,यांचा समावेश असतो. परंतु सर्वच घरमालक हे याबद्दल कटाक्ष नसतात.\nअसे घर मालक,ज्यांना,आपलं घर कसं पाहिजे याबद्दल खूप कायदे आणि नियम आहेत,अशांसाठी तुम्ही आपल्या घरात काय बदल करावा, जेणेकरून ते भाडोत्री घर आपलं स्वतःचं घर वाटेल\nआपले भाडोत्री घर आपल्या स्वत:च्या घरासारखे बनविण्यासाठी काही सोप्या, कमी बजेट टिप्स खाली दिलेल्या आहेत.\nजर तुम्ही घरातील भिंतींचा रंग बदलू शकत नाहीत, तर मात्र घरातील पडदे बदलून,हवा तो आवडणारा किंवा तुम्हाला योग्य वाटेल तो रंग निवडून,पडद्यांमध्ये वापरू शकता. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही कॉन्ट्रास्ट/विरुद्ध रंग वापरू शकता आणि खिडक्या अधिक मोठ्या दिसण्यासाठी पडदे देखील वापरू शकता (अर्ध्या ऐवजी पूर्ण लांबीचे पडदे वापरा),भरपूर सूर्यप्रकाश आतमध्ये येऊ देऊ शकता किंवा हवे असल्यास त्याला रोखुही शकता.\nREAD जागतिक आरोग्य दिन साजरा करणे आणि कोरोनाव्हायरस बद्दलच्या अफवा खोडून काढणे\n2 ) आरसे आणि चित्र���\nखोलीमध्ये चांगल्या प्रकारचा,जास्तीचा प्रकाश येण्यासाठी ,घरात,लटकते आरसे लावणे, हा एक उत्तम पर्याय आहे, यामुळे खोली मोठीही दिसून येते.जास्तीची जागा तयार करून आणि भरपूर प्रकाश आतमध्ये येऊ दिल्यामुळे ,तुमचे भाडोत्री घर, अमुलाग्र असे बदलले जाईल. घरात विविध चित्रे लावणे ,हेदेखील आपले व्यक्तिमत्त्व दर्शविण्याचा चांगला मार्ग आहे. परंतु हे करण्यासाठी तुम्हाला घरमालकाची परवानगी घेणे आवश्यक आहे, कारण त्यासाठी तुम्हाला भिंतीत खिळे ठोकण्याची गरज भासणार आहे .जर भिंतीत आधीच खिळे असतील ,तर मग चिंतेची काही गोष्ट नाही.\nदुसरा पर्याय म्हणजे पोस्टर चिटकवणे हा आहे.याला केवळ काही ब्लू टॅक आवश्यक आहेत आणि यामुळे घराच्या भिंतींचे कोणतेही नुकसान होणार नाही.\n3 ) स्टेटमेंट फर्निचर\nजर आपले भाड्याने घेतलेले घर ,पूर्ण फर्निश्ड किंवा सेमी फर्निश्ड असेल, तर मग तुम्हाला तुमच्या फर्निचरसह स्वत:ला व्यक्त करणे थोडं अवघड जाईल. कारण त्यासाठी तुम्हाला जागाच राहणार नाही. अशावेळेस घरात फर्निचरचे काही स्टेटमेंट पिस ठेवा,निदान एकतरी,जेणेकरून ती जागा तुमची स्वतः ची वाटेल.\nह्यासाठी तुम्ही मोठ्या रंगीत आराम खुर्चीचा किंवा ओव्हर स्टफ्ड काउच ई.चा विचार करू शकता.\nREAD सुरक्षित रहा आणि संपर्कात रहा, कोविड-19 लॉकडाऊन दरम्यान 'नोब्रोकरहुड' चा वापर करुन संवाद साधा\nकठोर पांढरा प्रकाश बदलून पिवळा प्रकाश जर घरात वापरला गेला, तर हा सोपा बदल आपल्या भाडोत्री घरामध्ये उबदारपणा आणू शकतो आणि त्यात स्वतःच्या घरासारखी भावना तयार होते. प्रकाश योजना बदलण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे खोल्यांमध्ये झुंबर आणि स्कॉन्सस ऐवजी जास्त टेबल दिवे आणि फ्लोरचे दिवे वापरणे. हे दिवे पिअर गिअकोमो आणि ऍशील कॅस्तीगलिओनीच्या ,अर्को दिव्यांसारखे असू शकतात किंवा OKA द्वारे निर्मित IKAT दिव्यांसारख्या रंगीबेरंगी आणि स्वस्त वस्तू.दिवे हे खोल्यांचे चांगले रूप दर्शवतात आणि कोणत्याही खोलीत उबदारपणा आणि त्या खोलीचे व्यक्तिमत्व वाढवू शकतात.\n5 ) रग आणि कालीन\nसर्वच भाड्याने घेतलेले अपार्टमेंट संगमरवरी फरशी किंवा लाकडी फ्लोरिंगसह येत नाहीत.जर भाड्याने घेतलेल्या अपार्टमेंटची फरशी भयंकर खराब असेल, तर मग तुम्ही काय करू शकता ती फरशी तर तुम्ही बदलू शकत नाहीत, तुम्ही तिला घासून/पॉलिश करून चकाकी देऊ शकता, परंतु ���े ,तुम्ही शोधत असलेला आश्चर्यकारक परिणाम देणार नाहीत. या प्रकरणात, आपण रग अंथरून फरशी झाकून टाकण्याचा प्रयत्न करू शकता ,यामुळे खोलीला वेगळा रंग मिळतो,डाग झाकले जातात आणि घराला एक व्यक्तिमत्त्व लाभतं.तुम्ही खोली विभाजित करण्यासाठी आणि राहण्याची वेगळी जागा तयार करण्यासाठीहि, रग/कालीन वापरू शकता.\nREAD आपल्या घरामध्ये हवा शुद्ध करू शकतील अशा सर्वोत्कृष्ट 15 घरातील वनस्पती\nआम्हाला आशा आहे की ह्या काही सोप्या टिप्स, तुम्हाला तुमच्या भाड्याने घेतलेल्या अपार्टमेंटमध्येहि, घरी असल्याची जाणीव अधिक करून देतील. आपल्याला आपल्या घरमालकाच्या आदेशांचे पालन न करण्याबद्दल काळजी करण्याची आवश्यकता नाही, कारण ह्या टिप्स तुमच्या भाडोत्री घराला काहीही इजा पोहचवणार नाहीत. तर मग पुढे जा आणि आपल्या घराला रूपांतरित करण्यास सुरुवात करा.\nआपण केलेले बदल आपल्याला मदत करत नसल्याचे आपल्याला वाटत असेल, तर मग नोब्रोकेर च्या तज्ञांना कळवा आणि त्यांना तुम्हाला हवे असलेले एक घर शोधुद्या,जिथे स्वतः च्या घरी असल्यासारखी भावना येईल.\nमुंबईमधील सर्वात उंच अशा 7 इमारती\n2020 साठी फरीदाबादमध्ये राहण्यासाठीचे स्वस्त ठिकाणे\nलॉकडाऊन दरम्यान करून बघण्यासाठीच्या,अद्वितीय आणि अफाट अशा 6 घर सजावट कल्पना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mediawatch.info/%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE/", "date_download": "2020-05-29T13:39:40Z", "digest": "sha1:CGLSH7XT5PFJW3DIVOI3D2MCL2OEMN3V", "length": 13942, "nlines": 229, "source_domain": "mediawatch.info", "title": "कविता - Media Watch", "raw_content": "\nHome ताजे वृत्त कविता\nदारात तुला शेवटची आंघोळ घालण्यासाठी\nगल्लीतल्या बायकांनी घोळका केला,\nआडोशाला पातळाच्या तुला न्हाऊ घातलं\nपहाटेच्या थंडीत गरम पाण्याची आंघोळ\nनिदान शेवटची असूनही गरम पाण्याची.\nजन्मभर वेदनेचा गाव होतीस तू आता\nतुझे शांत डोळे माझं अस्तित्व गिळतात,\nमनाच्या अंगणात पेटलीय आठवणींची चिता,\nरंगानी उमलण्याआधीच फुलांची राख झालीय,\nतुझ्या त्या डोंगर माथ्याच्या घरात\nबैचेन दोन पोर आजही तुला शोधतहेत\nज्या वयात तुझ्या चेहर्यापेक्षा तुझा\nस्पर्शच त्याच्याशी बोलका होता नेमक\nत्याच वयात त्यांनी तुझा अखेरचा\nमुका चेहरा पाहिला, आणि कळलंही नाही\nत्यांना समोर नक्की काय घडतय.\nतिरडीच्या दोर्यानी जेवढा तुझा देह आवळला\nकदाचित त्याहूनही जास्त आवळेल तुझ्या\nआठवणींचा दोर आयुष्यभर त्या पोरांच्या गळ्यात.\nतुझ्या महिरपी केसांच्या वळणवाटांमधून\nनिर्वाती सकारात्मकतेचे डोहाळे जोजवत\nती शोषून घेते प्राणवायू,\nनिसटून जाईल ती चटकन\nमला सुंदरतेची स्वप्नं फुटताहेत\nही हवा निर्मळ होणं कठीणय\nसुंदर स्वप्नं मिटणं कठीणय\nमी अगणित सुंदर स्वप्नांनी\nया दुषित हवेत हा उजळताक्षण\nपण क्षण तर उजळलाय नुक्ताच\nमी तो प्रियकराच्या उन्माद तंद्रीत\nखोल भूमीत ती निद्रिस्त आहे\nनि या विराण भूमीवर\nही दुषित हवा झेलत\nमाझी कविता खोटी आहे\nबनवलेली गलूल खरी आहे\nमाझी कविता सशासारखी आहे\nया मुली मात्र मला सोलु शकतात\nमाझा खोटेपणा आतडं फाडून\nभाळू शकत नाहीत या काळ्या मुली\nत्यांना शाकरून घ्यायाचे नाही काहीच\nमाझी मुलगीही सामील आहे त्यांच्यात\nशिक्रापूर, ता. शिरूर, जि पुणे\nमी लिहिलेल्या सर्व कविता जपून ठेव तुझ्याकडे..\nमी तर म्हणेन,जगव त्यांना तुझ्या परीने…\nकारण तुझ्या विचारानेच जन्माला आल्यात त्या..\nआता त्यांना पोरकं करू नकोस..\nमाझ्या कवितांसह आपला संसार तर शक्य नाहीय..\nपण निदान त्यांना जपण्याची ग्वाही मला दे…\nम्हणजे तुझ्यासह जगतेय, याचा भास होत राहील..\nआणि कवितांबद्दल कदाचित कुणी आक्षेपही घेणार नाही..\nत्यांना अडकवणार नाही कुणी नैतिक अनैतिकतेच्या भोवऱ्यात..\nतुझ्या माझ्याच ना त्या शेवटी..\nतेजस्वी बारब्दे लाहुडकर पाटील\nटेकायला जागा नव्हती दुरोदूर\nआता कसले उभे राहतोय\nआधार तरी कशाचा .. \nतरीही दिवस काढलेच ना या बजबज पुरीत…\nमिरगाच्या पावसात सडसडून भुमी भिजवी\nया टळटळीत उन्हात मला …\nफेकलो गेलो होतो दुरोदूर एकांतात\nपण तुझे काळेभोर हात होते\nबाकी माझ्याकडे काय होतं …\n– नागनाथ खरात, मोटेवाडी (मा), ता. माळशिरस, जि. सोलापूर\nPrevious articleविचारधारा आणि कार्यकर्ता दोघांनाही एक्सपायरी डेट असते \nNext articleगो लाईव्ह : कृती, प्रकृती ते विकृती\nअविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके ���्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.\nकरोना महामारी: एक आव्हान\nप्रश्न ABP चा नाही; ‘माझा’ आहे \nओबीसी ह्या प्रवर्गाचे जन्मदाते डॉ. बाबासाहेब आंबेडकर\nभालचंद्र नेमाडे : एक आरभाट रसायन\nशरद पवारांच्या मनात काय \nकट्टर धर्मवाद्यांच्या मुस्काटात हाणणारे नामदेवराय\nफाईव्ह-जी आणि पत्रकारितेतील बदलांची पंचसूत्री\nमाय सिस्टर्स अँड ब्रदर्स…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://ramprahar.com/15323/", "date_download": "2020-05-29T14:16:41Z", "digest": "sha1:KE3RTLVKTD2UVQCPTAYMV6SKEXABY5LU", "length": 7334, "nlines": 118, "source_domain": "ramprahar.com", "title": "पाकच्या पराभवानंतर मोहसीन खान यांचा राजीनामा - RamPrahar - The Panvel Daily Paper", "raw_content": "\nमुंबई – नवी मुंबई\nपोलादपूरमध्ये अर्धा-पाऊण किलोचे पेरू\nरायगडात नवीन 87 विंधण विहिरी\nधूळ वाफेच्या पेरणीला सुरुवात\nमुरूडमध्ये पर्स चोरांना अटक\nकर्जतमधील पुलांची कामे प्रगतिपथावर\nआमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्या हस्ते गोरगरिबांना भाजपतर्फे अन्नदान\nरायगडात 56 रुग्ण वाढले; दोघांचा मृत्यू\nलोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर\nHome / महत्वाच्या बातम्या / क्रीडा / पाकच्या पराभवानंतर मोहसीन खान यांचा राजीनामा\nपाकच्या पराभवानंतर मोहसीन खान यांचा राजीनामा\nनवी दिल्ली ः वृत्तसंस्था पाकिस्तानचे माजी कसोटीपटू मोहसीन खान यांनी भारताविरुद्धच्या लाजिरवाण्या पराभवानंतर पाक क्रिकेट बोर्डातील आपल्या क्रिकेट कमिटी चेअरमनपदाचा राजीनामा दिला आहे. पाकिस्तान क्रिकेट संघाच्या कामगिरीचा आढावा घेण्याचे काम मोहसीन खान यांच्याकडे होते, मात्र खान यांनी पाक क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष एहसान मणी यांना आपल्याला जबाबदारीतून मुक्त करावे, अशी विनंती केली होती. बोर्डाचे मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून काम पाहणारे वासिम खान मोहसीन यांच्या जागी काम पाहणार आहेत.\nPrevious सुधागडच्या सुष्मिताचे पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत सुयश ; कॉमनवेल्थ स्पर्धेसाठी होणार निवड, पाच सुवर्णांसह 32 पदकांची मानकरी\nNext सुगंधी पोह्यासाठी भाताची ’कर्जत शताब्दी’ जात विकसित\nपोलादपूरमध्ये अर्धा-पाऊण किलोचे पेरू\nरायगडात नवीन 87 विंधण विहिरी\nधूळ वाफेच्या पेरणीला सुरुवात\nमुरूडमध्ये पर्स चोरांना अटक\nमुरूड : प्रतिनिधी – मोबाइल असल���ली पर्स चोरल्याप्रकरणी दोन जणांना मुरूड पोलिसांनी अटक केली असून, …\nपोलादपूरमध्ये अर्धा-पाऊण किलोचे पेरू\nरायगडात नवीन 87 विंधण विहिरी\nधूळ वाफेच्या पेरणीला सुरुवात\nमुरूडमध्ये पर्स चोरांना अटक\nकर्जतमधील पुलांची कामे प्रगतिपथावर\nरायगड सुरक्षा मंडळात एक हजार सुरक्षा रक्षकांची होणार भरती\nकर्जतमध्ये राष्ट्रवादीच्या संवाद सभेचा फज्जा\nतटकरेंवर भरवसा नाही, नाईलाज म्हणून पाठिंबा\nरामशेठ ठाकूर राष्ट्रवादीत जाणार असल्याचे वृत्त निराधार आणि खोडसाळच\nबेंगळुरूत आगडोंब;100 गाड्या खाक\n‘मेंदडीत डेंग्यूची लागण नाही’\nलोकसभा निवडणुकीचा बिगूल लवकरच वाजणार\nकर्जत रेल्वेस्थानकात वाय-फाय सेवा कार्यान्वित\n‘लोकमान्य टिळकांनी स्वराज्यासाठी आयुष्य वेचले’\nपोलादपूरमध्ये अर्धा-पाऊण किलोचे पेरू\nरायगडात नवीन 87 विंधण विहिरी\nधूळ वाफेच्या पेरणीला सुरुवात\nमुरूडमध्ये पर्स चोरांना अटक\nकर्जतमधील पुलांची कामे प्रगतिपथावर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://ayushdarpanmarathi.blogspot.com/2011/01/blog-post_81.html", "date_download": "2020-05-29T14:07:58Z", "digest": "sha1:LUCPGAVRC3OTBQHSZADM76Q4CSHTOWMH", "length": 14869, "nlines": 187, "source_domain": "ayushdarpanmarathi.blogspot.com", "title": "आयुष दर्पण: मध", "raw_content": "\nहा ब्लॉग मराठी लोकांसाठी असून, याची निर्मिती तथा संपादन आयुष दर्पण या स्वास्थ पत्रिका द्वारे केले जाते . आमचा उद्देश सामाजिक माहिती पोहोचविने असून आम्ही त्या साठीच कार्यरत आहोत . www.ayushdarpan.org\nआमचे दुसरे वेब साईट्स\nमराठी आयुष दर्पण WordPress\nआयुष दर्पण बातमी पत्र\nसलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला\nसलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला\nडोळ्यांना दिसत नाही. लांबचे व जवळचे कमी दिसते. डोळ्यातून पाणी येते. पाणी गळू लागते, खुपऱ्या होतात, दृष्टीस अंधूकपणा असतो. अशा वेळी डोळ्यात नुसता मध घालवा अगर सुखरी हिरडा मधात उगाळून घालावा. यामुळे सर्व दृष्टीदोष नाहीसे होतात. दृष्टी फार लवकर सुधारते.\nसारखी अंगास खाज सुटते, गांधी उठतात, खरबरीत होते, त्वचेवर पांढरेपणा उत्पन्न होतो. त्वचेची आग होते. अशा वेळी मध रोज घेणे हितकारक आहे. रोज वयोमानाप्रमाणे १ ते २ तोळे मध व पाणी एकत्र करुन घ्यावे. अंगकाठी सतेज होते.\nश्वासामुळे सारखा लागणारा दम, कफामुळे सारखा येणारा खोकला, खोकुन खोकुन पोटात दुखु लागते. कंबर वाकते. एक प्रकारची तोंडावर सूज येते. सारखा कफ पडतो. अशावेळी मध अगर त्रिफळा पूर्ण व मध एकत्र करुन घावे.\nकाही खाल्ले तरी वांती होणे. अशी सवय अनेकांना असते. म्हणून अन्न पचत नाही. त्यामुळे भुक चांगली नसते. वांति होईल या भितीने अन्नद्वेष. त्यामुळे निरूत्साह उत्पन्न होती. यावेळी मधाचा वापर अन्नात अवश्य करावा. त्यामुळे वांती होण्याची प्रवृत्ती कमी होते.\nलहान बालके, मोठी माणसे कोणासही कृमी होण्याची प्रवृत्ती असते. त्यांच्या शरीरात कृमींमुळे अन्नद्वेष उत्पन्न झालेला असतो. यावेळी मध घेत जावा.\nगॅस होणाऱ्यास मध व लिंबू रोज द्या\nज्या व्यक्तिंना गॅसेस होतात. अशी तक्रार असते. भूक लागत नाही, उत्साह नसतो. काम करण्याची इच्छा नसते. कोणत्याही कामास कंटाळा येतो. नेहमी निरुत्साही वाटे. अशांनी रोज लिंबू रस (एक लिंबाचा) व मध एकत्र करून ते मिश्रण रोज सकाळी काही खाण्यापूर्वी घेत जावे.\nखोकल्याचा, दम्याचा त्रास ज्या व्यक्तीना होत असतो, त्यांनी मधाचा वापर आपल्या आहारात सतत करावा. त्यामुळे कफाचा जोर कमी होतो व अंगात उत्साह येतो.\nमध हा काही आजार असला, आपणास कोणत्यातरी गोष्टीपासून उपद्रव होत असला तरच घ्यावा, असे नाही.\nचांगल्या व्यक्तींनी सुध्दा मधाचा वापर करावा. कारण मध हा आयुष्यवर्धक व वीर्यवर्धक आहे. त्यामुळे आरोग्यसंपन्न होण्यासठी तो शरीरास उपयोगी आहे.\nरोज सकाळी एक पेलाभर थंड पाणी व चहाचे दोन चमचे मध एकत्र घेऊन चांगले एकजीव करुन घेणे. त्यामुळे पोटाचे विकार बरे होतात . डोकेदुखी, हातापायास ठ्णका, संधिवात यावर मध चांगले औषध आहे. भूकपण चांगली लागते\nगर्भ संस्कार लेखन माला\nगर्भ संस्कार लेखन माला (26)\nजातक दर्पण-----४(4) राशी तत्व आणि आपले आरोग्य\nआर्तव दुष्टी आणि चिकित्सा \nनिदान : कामला एवम्‌ प्रमेह\n*आयुमित्र* *शेतकरी असंसर्गजन्यव्याधी आणि आयुर्वेद* मित्रांनो, सध्या महाराष्ट्र, मध्यप्रदेश ह्या राज्यांमध्ये अन्नदात्याचे आंदोलन सुरू आह...\nविषबाधा. होम मिनिस्टर च्या कार्यक्रमातून घरोघरी पोहोंचलेल्या आदेश बांदेकर या प्रसिध्द अभिनेत्यास दुधी च्या रसातून विषबाध...\nपंचमहाभूत आणि आपले आरोग्य\nपंचमहाभूतांचे वर्णन मुख्यतः आयुर्वेद व आध्यत्मशास्त्र ह्यात आढळून येते. विश्वातील सर्व घटक हे पंचमहाभूतांनीच बनलेले आहे असे हे शास्रे...\nसुप्रजननासाठी गर्भिणी आहार अन्नात भवन्ति भूतानि | अन्ना���्वारे सर्व प्राणि मात्रांची निर्मिती व वाढ होते. अन्न हेच आपल्या अस्तित...\nनखदर्पण हातांवरील रेषांप्रमाणेच नखांवरुनही भविष्य जाणून घेता येते. अस म्हणतात कि चेहरा हा मनाचा आरसा असतो, तर नख हे मन व शरीर दोघांचेही प्...\nपित्त प्रकोपक आहार आने विहार केल्याने त्वचाश्रित भ्राजक पित्त प्रकोपित होते वायु सह मिसलून ते केसाची मुले (रोमकूप) ख़राब करते व केस गलु ला...\n॥ एकांगवीर रस ॥\n॥ एकांगवीर रस ॥ शुद्धगन्धं मृतं सूतं कांतं वंगं च नागकम्‌ ताम्रं चाभ्रं मृतं तीक्ष्णं नागरं मरिचं कणा ॥ सर्वमेकत्र संचूर्ण्यं भावयेच्च...\nआम्लपित्त / हायपर अ‍ॅसिडीटी\nआम्लपित्त / हायपर अ‍ॅसिडीटी आपल्या पचनसंस्थेत मुख, अन्ननलिका, जठर, लहान आतडे, मोठे आतडे इत्यादी अवयव आहेत. यापैकी जठराशी संबंधित असणारी...\nचांगल खा, चांगल दिसा \nचांगल खा, चांगल दिसा जैसा खाये अन्न वैसा होवे मन ही हिंदी म्हण आपण कधीना कधी ऐकली असेलच . पण आपण जसा आहार घेतो त्याचा प्रभाव आपल्या सौं...\nआपले लेख पाठविण्याकरिता कृपया word file मध्ये type करून खालील पत्त्यावर पाठवावीत\nलेखन प्रकाशित करण्याचे पूर्ण निर्णय संपादक घेतिल.\nलेखन कुणाचेही लेख चोरून पाठवलेले नसावे .\nआयुर्वेद , योग, आरोग्य, आहार , शेती, सामजिक विषय, पंचांग, या विषयावर आधारित असावे\nडॉ . सुशांत शशिकांत पाटील\nऔषधी गर्भसंस्कार उत्पादने व प्रचलित मासानुमासिक पाठ, एक तौलनिक अभ्यास \nऔषधी गर्भसंस्कार उत्पादने व प्रचलित मासानुमासिक पाठ, एक तौलनिक अभ्यास (फक्त वैद्यकीय व्यावसायिकांसाठी) तौलनिक अभ्यास (फक्त वैद्यकीय व्यावसायिकांसाठी) तौलनिक अभ्यास \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=article&id=5185:2011-03-01-07-51-47&catid=471:2011-02-28-08-04-58&Itemid=625", "date_download": "2020-05-29T12:13:17Z", "digest": "sha1:RNMYYNMLS5YESIN3UYXL2OEVCPUQ6VIT", "length": 4711, "nlines": 31, "source_domain": "saneguruji.net", "title": "क्रांती ११६", "raw_content": "शुक्रवार, मे 29, 2020\nसुंदर मंडप घातला होता. खादीची सुंदर तोरणे लावली होती. देशभक्तांचे फोटो होते. हजारो किसान स्त्री-पुरुष जमले होते. मुलामुलींची गर्दी होती. दयारामने वधूवरांस नववस्त्रे दिली.\n''हा दयाराम हो. चरख्यावर मुळी न तोडता काढलेल्या अखंड सुताची ही वस्त्रं आहेत.'' रामदास म्हणाला.\n'''अखंड प्रेमबंधन राहील.'' माया म्हणाली.\nमुकुंदरावांनी मंत्र म्हणून मराठीत अर्थ सांगितला. नंतर वधूवरांनी परस्पर���ंस सुताचे हार घातले. टाळयांचा गजर झाला. सर्वांनी फुले उधळली. वधूवर वडील मंडळींच्या पाया पडली. मायेने आपले श्वश्रू-श्वशुर पाहिले. त्यांच्या पायावर तिने डोके ठेवले. त्यांनी तिला जवळ घेऊन आशीर्वाद दिले. रमेशबाबूंनी प्रेमाने थबथबलेला हात उभयतांच्या विनम्र मस्तकांवर ठेवला. वधूवरांस किती तरी किसानांनी हार घातले, किसान बायांनीही घातले.\nरात्री सर्वांना साधे परंतु रुचकर जेवण देण्यात आले. माया व रामदास जवळजवळ जेवावयास बसली होती. भोजने झाली. मंडपात मंडळी बसली. रामदास दिलरुबा वाजवणार होता.\n''माये, दे दिलरुबा नीट करून. तुझा कोमल हात लागताच तो नीट होईल. त्याच्यातील विरोध मावळेल.'' रामदास गोड गोड हसला.\nमायेने दिलरुबा हातात घेऊन हृदयाशी धरला. हृदयातील अनंत तारांचे संगीत त्या दिलरुब्याला तिने ऐकविले व त्याला ती मनातल्या मनात म्हणाली,'' जा त्यांच्या हातात व हे दिव्य संगीत ऐकव सर्वांना.'' त्या दिलरुब्याचे तिने चुंबन घेतले.\n''घ्या हा. आता सुंदर होईल काम, गोड होईल काम.'' ती म्हणाली.\n''मी वाजवीन, तू काय करशील\n''मला एकच गाणं येतं. ते मी म्हणेन, शेवटी म्हणेन...'' ती म्हणाली.\nदोघांनी भारतमातेस हात जोडले.\n''दरिद्रीनारायणाची, भारतमातेची, देवाची.'' ती म्हणाली.\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.manogat.com/node/7665", "date_download": "2020-05-29T12:52:23Z", "digest": "sha1:RNWHQVIASX7RZ3QUYSQPC6YF5I6XNUHS", "length": 4230, "nlines": 79, "source_domain": "www.manogat.com", "title": "ह. घ्या. चा ष्ट्यांप करावा का? | मनोगत", "raw_content": "\nह. घ्या. चा ष्ट्यांप करावा का\nप्रेषक लिखाळ (बुध., २०/०९/२००६ - ११:१९)\nमनोगतावर मी तसा जुनाच आहे. :) (या वाक्याने सुरुवात करावी हे जरा ठीक वाटले.) येथे अनेक लोक अनेक मते प्रदर्शित करतात. त्यातली काही मते समोरच्याला टोचू नयेत म्हणून आणि काही वेळेला शाल जोडीतले असतील तर.........\nctrl_t ने कुठेही बदला.\nपरवलीचा नवा शब्द मागवा\nह्यावेळी ५ सदस्य आणि ३९ पाहुणे आलेले आहेत.\nसध्या एकही आगामी कार्यक्रम नाही.\nआता मनोगतावर सर्व ठिकाणी लेखन करताना शुद्धलेखन चिकित्सेची सुविधा उपलब्ध आहे, तिचा लाभ घ्यावा.\nतुम्ही मराठीसाठी काय करता \nमराठी शब्द हवे आहेत - १३\n२०१३ च्या दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवण्याचे आवाहन\nमराठी माती - मराठी माणसं - मराठी मती - मराठी मानसं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/petrol-prices", "date_download": "2020-05-29T14:56:56Z", "digest": "sha1:K4ARIOMKNTJZNFJB576GS5WLNPPA6LDJ", "length": 5746, "nlines": 88, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nपेट्रोलियम कंपन्यांचं ठरलं; पुढील आठवड्यात ग्राहकांना दे धक्का\nपेट्रोल-डिझेल भाव स्थिर; हे आहेत आजचे दर\nकेंद्राने इंधन स्वस्ताईचा फायदा लाटला, ग्राहक वंचित; मोइलींची टीका\nइंधन स्थिर ; जाणून घ्या पेट्रोल आणि डिझेलचा आजचा दर\nलॉकडाउन ४; सलग १८व्या दिवशी इंधन दर स्थिर\nपेट्रोलियम कंपन्यांचा दिलासा ; मुंबईसह देशभरात पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर\nपेट्रोलवर ७० टक्के कराचा बोजा; ग्राहकांचे कंबरडे मोडले\nस्वस्त पेट्रोलचे एकमेव ठिकाण ...काय आहे कारण वाचा\nपेट्रोल, डिझेलचे दर वाढवून पैसा उकळणे राष्ट्रविरोधी: काँग्रेस\nकच्चे तेल शून्यावर आणि तुम्ही २८ रुपयांच्या पेट्रोलसाठी मोजता ७० रुपये\nखनिज तेल गडगडले मात्र पेट्रोल-डिझेल 'जैसे थे'च\nकेंद्राचा दणका; पेट्रोल-डिझेल ३ रुपयांनी महागले\n... तर पेट्रोल ७० रुपयांखाली येणार\nपेट्रोल आणि डिझेल झाले आणखी स्वस्त\nपेट्रोल-डिझेल; आठ महिन्यांतील कमी दर\nपेट्रोल आणि डिझेल दर कपात कायम\nपेट्रोल-डिझेलमध्ये घसरण; 'हे' आहेत आजचे दर\n'या' कारणाने पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त\nमहागाईचा भडका; कराचीत पेट्रोल २०० रुपये प्रतिलिटर\nपेट्रोल पुन्हा स्वस्त ; 'हे' आहेत आजचे दर\nडिझेल दरात घसरण, पेट्रोलचा भाव स्थिर\n'करोना'चा इफेक्ट ; खनिज तेल महागले\nपेट्रोल-डिझेलच्या किंमती ३ महिन्याच्या नीचांकावर\nपेट्रोलियम कंपन्यांची पेट्रोल-डिझेलमध्ये दर कपात\nमहिनाभरात पेट्रोल-डिझेल ३ रुपयांनी स्वस्त\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.maxmaharashtra.com/health/%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%93%E0%A4%A5%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A5%80-%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%A3%E0%A4%9C%E0%A5%87/1605/", "date_download": "2020-05-29T14:31:05Z", "digest": "sha1:GX4LCOSVEUBCVUBUXUMBE357LNMZX6JU", "length": 20974, "nlines": 130, "source_domain": "www.maxmaharashtra.com", "title": "रेडिओथेरपी उपचार म्हणजे ���ाय? | Max Maharashtra", "raw_content": "\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nअनलिमिटेड – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nअनलिमिटेड – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\nHome हेल्थ रेडिओथेरपी उपचार म्हणजे काय\nरेडिओथेरपी उपचार म्हणजे काय\nकॅन्सर उपचार – रेडिओथेरेपी\nकॅन्सर उपचारामध्ये रेडीओथेरेपी उपचाराचे अनन्यसाधारण महत्व आहे. साधारणपणे एकूण कॅन्सर रूग्णांच्या 65 टक्के रूग्णांना रोडीओथेरेपीचे उपचार त्यांच्या हयातीत घ्यावे लागतात. परंतु रेडिओथेरेपी बद्दल एकूणच समाजमनामध्ये प्रचंड गैरसमज आहेत आणि ते दूर करण्यासाठी आजपर्यंत कोणीही शिस्तबद्ध प्रयत्न केलेले नाहीत. त्या विषयाचा तज्ञ म्हणून मलाही जबाबदारी झटकता येणार नाही\nरेडीओथेरपीचे उपचार म्हणजे नक्की काय\nकिरणोत्सार उपचार जेव्हा कॅन्सर बरा करण्यासाठी वापरले जातात तेव्हा त्यालाच रेडिओथेरेपी असं म्हणतात. बऱ्याच जणांनी छातीचे एक्स-रे काढलेले असतात पण त्यांना रेडिओथेरेपीचे उपचार करण्यासाठी फार भिती वाटत असते. त्यांना ते माहीत नसते की साधारणपणे दोन्ही गोष्टी तत्वतः सारख्याच असतात. फरक फक्त एवढाच आहे की रेडिओथेरेपीमध्ये एनर्जी जास्त असते.\nरेडिओथेरेपी कॅन्सर कसा बरा करते \nशरीरात असणाऱ्या नॉर्मल पेशी बनण्याच्या प्रक्रियेत बिघाड होऊन, नॉर्मल पेशी वेगळ्या व पर्माणापेक्षा जास्त वाढता. त्या प्रक्रियेला कॅन्सर म्हणतात. अशा पेशी बनण्यासाठी डी.एन.ए अत्यंत महत्वाची भूमिका पार पाडते. रेडिएशन हे डी.एन.एला इजा पोहोचवून त्यापासून नवीन पेशी बनण्याची प्रक्रीया थांबवतं व कॅन्सर नष्ट करते.\nरेडिओथेरेपीचे दुष्परिणाम असतात का\nरेडिओथेरेपीचे उद्दिष्ट हे जास्तीत जास्त रेडीएशन डोस कॅन्सर पेशींना व कमीत कमी किंवा ऩगण्य रेडिएशन आजूबाजूच्या नॉर्मल पेशींना असे असते. रेडीएशन डोस व कॅन्सर बरा होणं हे एकमेकांशी निगडीत असून जास्तीतजास्त डोस दिल्यास रोग बरा होण्याचे प्रमाण वाढते. परंतु रेडिएशनमुळे आजूबाजूच्या नॉर्मल पेशींना होणारा अपाय दुर्लक्षित करता येत नाही. अशावेळी उपचारांसाठी सुवर्णमध्य साधणे अधिक गरजेचे व कसोटीचे असते\nरेडिएशन शरीराच्या ज्या भागाला दिले जाते तेथेच ते काम करते यालाच लोकल ट्रिटमेंट म्हटले जाते. ते गोळ्या औषधांसारखे सूंपूर्ण शरीरावर काम करत नाही. त्यामुळे रेडिएशनचे दुष्परिणाम देखील ज्या भागाला रेडिएशन मिळते तेथील नॉर्मल पेशी व अवयवांशी निगडीत असते. उदा. तोंडाच्या रोगासाठी रेडिएशन दिले असता काही प्रमाणात थुंकी बनवणाऱ्या ग्रथींना अपाय होऊन तोंड कोरडे पडते. तोंडाला छाले येणे इत्यादी त्रास होतात.\nरेडीओथेरपी दुष्परिणामांचे मुख्यत: दोन प्रकार असतात. रेडिएशन सुरु असताना किंवा संपल्यावर पहिल्या तीन महिन्यांमध्ये होणाऱ्या दुष्परिणामांना acute असे संबोधले जाते व 6 महिन्यांनंतर होणाऱ्या दुष्परिणांमाना cronic संबोधले जाते.\nरेडीओथेरपी उपचारांचे दोन प्रकार असून जेव्हा रेडिएशन सोर्स शरीराबाहेर ठेऊन रेडिएशन दिले जाते त्याला EBRT म्हणतात. तसेत रेडिएशन सोर्स रोगामध्ये किंवा रोगाच्या बाजूला ठेऊन देण्याच्या पद्धतीला ब्रॅकी थेरेपी असे म्हटले जाते\nEBRT उपचार TELT COBALT किंवा LINEAR ACCELEATER या मशिनदेवारे दिले जातात. रूग्णाचा नेहमी येणारा प्रश्न म्हणजे कुठल्या मशीनद्वारे आम्ही उपचार करावे. टेले कोबाल्ट(TELE COBALT) या मशीनवर रेडिएशन आर्थिकदृष्ट्या स्वस्त असून LINEAR ACCELEATER एवढेच परिणामकारक आहे. परंतु रोगाच्या आजूबाजूच्या नॉर्मल पेशी किंवा अवयव यांना अधिक प्रमाणात रेडिएसन मिळाल्यामुळे अधिक जास्त प्रमाणात दुष्परिणाम होतात. आर्थिक दृष्ट्या परवडणारे असेल तर लिनियर अँक्सिलेटर द्वारे उपचार घेण्यास प्राथमिकता द्यावी.\nलिनियर अँक्सिलेटर हे अत्याधुनिक यंत्र असून त्याद्वारे हवे तिथेच तंतोतंत रेडिएशन देणे शक्य होते. त्यामुळे रेडिओथेरेपिचा मूळ उद्देश जास्तीतजास्त रेडिएशन रोगाला व कमीतकमी बाजूच्या नॉर्मल पेशींना साधता येण्यास मदत होते.\nरेडिओथेरेपिचे उपचार बरेच दिवस चालणारे असून, साधारणपणे आठवड्यातून पाचवेळा शनिवार, रविवार वगळता अंदाजे महिना ते दीड महिना चालते. त्यामूळे रूग्णांकरीत व नातेवाईकांकरीता दररोज येणे प्रवासाच्या दृष्टीने जिकरीचे होते किंवा रूग्ण बाहेर गावातून येत असल्यास रूग्णासाठी मुंबईसारख्या शहरात राहणे अधिक खर्चीक होते. त्यामुळे आपल्या जवळच्या ठिकाणी सुविधा असल्यास तेथेच उपचार घेण्यास प्राधान्य द्यावे. रेडिओथेरेपी उपचाराचे खालीलप्���माणे प्रकार आहेत.\n1)CONVENTIONAL 2D रेडिओथेरपी- ही पद्धती सध्या फार कमी प्रमाणात वापरली जाते. मुख्यत्वे पॅलेटीब उपचारासाठी उपयोग केला जातो.\n2) 3 DIMENTIONAL CONFERMAL रेडिओथेरपी- सिटी स्कॅन, एम.आर.आय, पेट स्कॅन याच्या उपलब्धतेमुळे कॅन्सर रोगाचे मोजमाप तंतोतंत करणे सोपे झाले आहे. कॅन्सर नॉर्मल अवयवांपासून किंवा पेशीपासून किती दूर आहे याबाबतची माहिती मिळाल्यामुळे रेडिओथेरपी precisely plan करणे सोपे झाले आहे. 3DCRT यापद्धतीचा वापर करून कॅन्सर पेशींना जास्तीत जस्त रेडिएशन डोस देण्याबतच जवळील नॉर्मल अवयवांना कमीतकमी डोस देता येतो. तसंच ट्रीटमेंट प्लॅन पाहून रोगाच्या व नॉर्मल अवयवांना किता डोस मिळत आहे हे देखील पाहता येते. म्हणून शक्य असल्यास किमान 3D CRT या उपचार पद्धतीसाठी आग्रही असावे..\n3) IMRT – ब-याच वेळेला कॅन्सर रोग हा अवघड ठिकाणी असतो किंवा एखादे सेंसेटीव्ह अवयव कॅन्सने वेढलेला असतो अशा वेळेस नॉर्मल अवयवाला वाचविणे किंवा रोगाला व्यवस्थित डोस न मिळणे यासारख्या समस्या उद्भवतात. अशा प्रसंगी आय.एम.आर.टी टेक्निक कामाला येते. यामध्ये मुख्यत: आपण एक रेडिएशन फिल्डमध्ये वेगवेगळी इन्टेसीटी वापरली जाते. त्यामुळे एकच टार्गेटमध्ये वेगवेगळे रेडीएशन डोसेस वापरता येतात.\n4) IGRT- कॅन्सर रोगभोवती असणाऱ्या नॉर्मल अवयवांना कमीतकमी रेडिएशन देण्यामुळे रेडिएशन फिल्ड छोट्या आकाराच्या वापरल्या जातात. किंवा अवयवांच्या अंतर्गत हालचालींमुळे कर्करोग देखील चुकण्याची शक्यता असते. अशावेळी रेडीएशन देण्यापूर्वी एमेज देऊन टार्गेट प्लॅन केल्यानुसार असल्याची खात्री केली जाते. अशा उपचार पद्धतीला IGRT म्हणतात. यासाठी एक्सरे, सोनोग्राफी किंवा सी.टी स्कॅन यातील कुठलीही टेक्नॉलॉजी वापरता येते.\n५) V-MAT (Volumetric Arc Therapy)- नवीन टेक्नॉलॉजीचा हा उत्तम आविष्कार असून रेडिएशन मशिन ३६० मध्ये कोठेही न थांबता मार्गात येणाऱ्या नॉर्मल अवयवांना वगळून टार्गेटमध्ये जास्तीत जास्त रेडिएशन दिले जाते. उपचारासाठी केवळ २ ते ३ मिनिटे लागत असल्यामुळे दिवसाकाठी एका मशिनवर बऱ्याच रूग्णांचे उपचार करणे शक्य होते.\n६) SRS/SRT (स्टेरिओटॅक्टिक रेडिओसर्जरी व स्टेरिओटॅक्टिक रेडिओथेरपी) – छोटया कॅन्सर गाठीवर उपचार करण्यासाठी लागणारा संपूर्ण रेडिएशन डोस एकाच वेळी 1-2 मि.मि इतक्या तंतोतंतपणे दिला जातो. त्याला स्टेरिओटॅक्टिक रेडिओसर्जरी म्हटले जाते किंवा एकापेक्षा जास्त सेटिंगमध्ये दिला देल्यास त्याला स्टेरिओटेक्टिक रेडिओथेरपी असे म्हटले जाते. याचा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे एक दीड महिन्याऐवजी एक दिवस ते आठवड्यामध्ये उपचार पूर्ण होतात. परंतु मोठ्या आकाराच्या गाठीसाठी हे वापरता येत नाही.\nडॉ.दिलीप निकम, विभाग प्रमुख, रेडिओथेरपी विभाग, कामा रुग्णालय, मुंबई\nNext articleट्रम्प यांच्या “विषारी बिया” रुजण्यासाठी सुपीक जमीन कशी बनली \nदिलासादायक: राज्यात सलग तिसऱ्यांदा दिवसाला ५०० पेक्षा अधिक रुग्ण बरे होऊन घरी\nकोरोना व्हायरस: राज्यात ६५६४ रुग्ण बरे, ४० वर्षाखालील ४ जणांचा मृत्यू\nकोरोना च्या लढ्यासाठी 1 लाख बेड तयार करणार: राजेश टोपे\n एकाच दिवशी ८ हजार ३८१ रुग्णांना घरी सोडले\nपंढरपूर वारी: कोरोनामुळे आषाढीचा पायी पालखी सोहळा रद्द- अजित पवार\nकोरोना च्या लढाईतील कर्मचाऱ्यांना 50 लाख रुपयांचं विमा संरक्षण, अजित पवार यांची मोठी घोषणा\nकेंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे कोविड -१९ वर खर्च झालेल्या पैशांची माहिती नाही: अनिल गलगली\nबॉण्डेड डॉक्टरांच्या मानधनात मोठी वाढ, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मोठा निर्णय\nCovid-19 – भारताची समाज-अर्थ स्थिती आणि आव्हानं\nराज्य सरकार लवकरच पॅकेज देणार: अजित पवार\nपिंपरी चिंचवड साठी वॉर रुम तयार: अजित पवार\n पण राजकारण आणि जातीयता थांबली का\nसंघर्ष दिन: घरात थांबूनच मुंडे साहेबांचं पुण्यस्मरण करा – पंकजा मुंडे\nCovid-19 – भारताची समाज-अर्थ स्थिती आणि आव्हानं\nलोकांना पैसे वाटा: सरकारला घरचा आहेर\nकोरोनाचे संकट आणि शेतकरी\nउत्पादित आधारित बाजारभावाचा कायदा करा – डॉ. बुधाजी मुळीक\nLIVE: मृत्यू तांडव होत असलेल्या अमेरिकेत नक्की काय आहे स्थिती\nदिनचर्येत आहाराचे महत्व – भाग २\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/pune-corona-today-update/", "date_download": "2020-05-29T13:03:47Z", "digest": "sha1:QLC4KNUNFNGLKHU6M7N75QRQHXQB2XS5", "length": 11568, "nlines": 143, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "धक्कादायक! पुण्यात एका दिवसात शंभरहून अधिक कोरोनाच्या रुग्णांची नोंद", "raw_content": "\nब्युटी पार्लर आणि सलूनबाबत सरकारने घेतला मोठा निर्णय\nउद्धव ठाकरेंचा राज्यपाल भगतसिंग कोश्यारींना दणका, उचललं ‘हे’ पाऊल\nखडसेंच्या हातातील ‘फडणवीस हटाओ’चा फलक खरा आहे का\nनेत्यानं बंगल्यावर नेऊन मारहाण केली; मनोरुग्ण-निराधार लोकां��ी सेवा करणाऱ्या अक्षय बोऱ्हाडेचा आरोप\nरजमान सणासाठी रस्ते भरणार आणि बाकीचे रस्त्यावर आलं की काठ्या असं कसं चालेल- राज ठाकरे\nमातोश्रीची पायरी का चढलो; शरद पवार यांनी सांगितलं कारण\nखासदार उदयनराजे भोसले अक्षय बोऱ्हाडेच्या पाठीशी; पोलिसांना केलं ‘हे’ आवाहन\nपुण्यातील पावसाचं रौद्ररुप दाखवणारे सहा व्हिडीओ\n‘या’ राज्यातील दोन जिल्ह्यांमध्ये 30 जूनपर्यंत वाढवलं लॉकडाऊन\n‘नथीचा नखरा’ सोशल मीडियात ट्रेंडिंग; नेमका काय आहे हा प्रकार\nTop News • पुणे • महाराष्ट्र\n पुण्यात एका दिवसात शंभरहून अधिक कोरोनाच्या रुग्णांची नोंद\nपुणे | पुण्यात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसून येत आहे. गुरुवारी (ता. २३) एका दिवसात तब्बल १०४ रुग्णांची नोंद झाल्यानं खळबळ उडाली आहे, तर चार कोरोनाबाधितांचा मृत्यू देखील झाला आहे.\nडॉ. नायडू रुग्णालयात एकूण ६६७ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत तसेच कोरोनाचा संसर्ग झालेले ८ आणखी जण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. ३६ जण अत्यवस्थ असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.\nदरम्यान, कोरोना झालेल्या २५ जणांवर ससून रुग्णालयात उपचार सुरु असून इतरांवर खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. पुण्यातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ८७६ झाली आहे.\nदरम्यान, राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडाही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. राज्यात एका दिवसात ७७८ रुग्ण आढळले आहेत.\nमहसूल मिळावा म्हणून वाईन शाॅप सुरु करा- राज ठाकरे\nलॉकडाऊननंतर रेल्वे सोडा नाहीतर अडकून पडलेले कामगार-मजूर रस्त्यावर येतील- अजित पवार\n देशातील ही तीन राज्ये झाली कोरोनामुक्त\nआज राज्यात ७७८ कोरोनाचे नवे रुग्ण सापडले; पाहा कोणत्या जिल्ह्यात किती रुग्ण\nगुजरातमधील कोरोनासंदर्भात हार्दिक पटेल यांचा धक्कादायक आरोप\n असंघटित क्षेत्रातील कामगारांना मोफत सायकल वाटप\nठाकरे सरकारचा महत्त्वाचा निर्णय; बंधपत्रित डॉक्टर्सच्या मानधनात मोठी वाढ\nसचिन सावंत हे खोटं बोलण्याची फँक्टरी आहे- आशिष शेलार\nकोरोनाच्या परिस्थितीत ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसेवकाची मद्य पार्टी\n‘राज्याचा कारभार नागपुरातून चालवा’; ‘या’ काँग्रेस नेत्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी\nसामूहिक शक्तीच्या जोरावर कोरोनाला आपण निश्चितच हरवू- अजित पवार\nकेंद्रीय ���थकांच्या सूचनांची तातडीने अंमलबजावणी करा- उद्धव ठाकरे\n देशातील ही तीन राज्ये झाली कोरोनामुक्त\nनेत्यानं बंगल्यावर नेऊन मारहाण केली; मनोरुग्ण-निराधार लोकांची सेवा करणाऱ्या अक्षय बोऱ्हाडेचा आरोप\nखासदार उदयनराजे भोसले अक्षय बोऱ्हाडेच्या पाठीशी; पोलिसांना केलं ‘हे’ आवाहन\nहोय शेरकर माझे मित्र, नाण्याची एकच बाजू ऐकण्यापेक्षा…- अमोल कोल्हे\nअक्षय बोऱ्हाडेच्या आरोपांवर काँग्रेस नेते सत्यशील शेरकर यांचं स्पष्टीकरण\n…तर हर हर महादेव होणारच; नितेश राणेंचा थेट इशारा\nखालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.\n असंघटित क्षेत्रातील कामगारांना मोफत सायकल वाटप\nठाकरे सरकारचा महत्त्वाचा निर्णय; बंधपत्रित डॉक्टर्सच्या मानधनात मोठी वाढ\nसचिन सावंत हे खोटं बोलण्याची फँक्टरी आहे- आशिष शेलार\nकोरोनाच्या परिस्थितीत ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसेवकाची मद्य पार्टी\n‘राज्याचा कारभार नागपुरातून चालवा’; ‘या’ काँग्रेस नेत्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी\nसामूहिक शक्तीच्या जोरावर कोरोनाला आपण निश्चितच हरवू- अजित पवार\n‘या’ तारखेपासून पुण्यातील प्रसिद्ध तुळशीबाग पुन्हा सुरु होणार\nमी नरेंद्र मोदींशी बोललो, चीनप्रश्नी ते चांगल्या मूडमध्ये नाहीत- डोनाल्ड ट्रम्प\n…हा महाराष्ट्र द्रोह आहे आणि गद्दारांना महाराष्ट्र माफ करत नाही- जितेंद्र आव्हाड\n“कोरोनाच्या संकटात समाजकार्य करा, साहेबांच्या स्मृतीदिनी गडावर गर्दी नको”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.manogat.com/faq/subject/190", "date_download": "2020-05-29T13:19:12Z", "digest": "sha1:QVNE54SWCHFVQFK7WVKKQSVPVTWUJZYG", "length": 3851, "nlines": 75, "source_domain": "www.manogat.com", "title": "नेपप्र : नेपप्र विषय : टंकलेखन | मनोगत", "raw_content": "\nस्वगृह › नेपप्र › नेपप्र विषय ›\nनेपप्र : नेपप्र विषय : टंकलेखन\nनेहमी पडणारे टंकलेखनविषयक प्रश्न\nयेथे देवनागरी (मराठी) टंकलेखन कसे करावे\nctrl_t ने कुठेही बदला.\nपरवलीचा नवा शब्द मागवा\nह्यावेळी ४ सदस्य आणि ३३ पाहुणे आलेले आहेत.\nसध्या एकही आगामी कार्यक्रम नाही.\nआता मनोगतावर सर्व ठिकाणी लेखन करताना शुद्धलेखन चिकित्सेची सुविधा उपलब्ध आहे, तिचा लाभ घ्यावा.\nतुम्ही मराठीसाठी काय करता \nमराठी शब्द हवे आहेत - १३\n२०१३ च्या दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवण्याचे आवाहन\nमराठी माती - मराठी माणसं - मराठी मती - मराठी मानसं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/entertainment/entertainment-news/akshay-kumar-and-twinkle-khanna-trolled-after-dimple-sunny-video-viral/articleshow/60869699.cms", "date_download": "2020-05-29T13:35:34Z", "digest": "sha1:5FTW672AMXQ53XOTHBC6R3DC5E63DZID", "length": 7374, "nlines": 84, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n'त्या' व्हिडिओमुळं ट्विंकल अन् अक्षय ट्रोल\nअभिनेता सनी देओल आणि डिंपल कपाडीया यांची लव्हस्टोरी पुन्हा चर्चेत आली आहे. चर्चेत येण्याचं कारणही तसचं आहे. नव्वदच्या काळात मोठ्या पडद्यावर गाजलेल्या या जोडीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून डिंपल यांची मुलगी ट्विंकल खन्ना आणि जावई अक्षय कुमार यांना देखील ट्रोल करण्यात येत आहे.\nअभिनेता सनी देओल आणि डिंपल कपाडीया यांची लव्हस्टोरी पुन्हा चर्चेत आली आहे. चर्चेत येण्याचं कारणही तसचं आहे. नव्वदच्या काळात मोठ्या पडद्यावर गाजलेल्या या जोडीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून डिंपल यांची मुलगी ट्विंकल खन्ना आणि जावई अक्षय कुमार यांना देखील ट्रोल करण्यात येत आहे.\nया व्हिडिओमध्ये सनी आणि डिंपल कपाडिया एका बसस्टॉपवर एकमेकांच्या हातात हात घेऊन बसलेले दिसत आहेत.त्यामुळं या दोघांची लव्हस्टोरी पुन्हा सुरू झाल्याची चर्चा आहे. एका सोशल मीडिया यूजरने अक्षय कुमारची खिल्ली उडवत 'डिंपल आणि अक्षय कुमारचे नवीन सासरे' असं कॅप्शन लिहिलं आहे.\nडिंपल आणि सनी यांनी ‘चॅम्पियन’, ‘गुनाह’, ‘नरसिंहा’ अशा अनेक चित्रपटात एकत्र काम केलं असून दोघे ११ वर्षे रिलेशनशीपमध्ये असल्याच्या बातम्याही आल्या होत्या. तर दोघांनी लग्न केल्याची चर्चाही सुरू होती.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nघरी होमिओपॅथीच्या गोळ्या बनवून केलं मोफत वाटप; अभिनेताच...\nएक देश एक आवाज: एशियन पेंटची पीएम केअर फंडाला मदत...\nअभिनेते विक्रम गोखलेंनी अडीच कोटीचा भूखंड केला दान...\nविराट को���लीने अनुष्काला घटस्फोट द्यावा, आमदार नंदकिशोर ...\n'क्राइम पेट्रोल' फेम अभिनेत्री प्रेक्षा मेहताने केली आत...\nयंदा 'बिग बॉस'साठी सलमानला हवयं 'एवढं' मानधनमहत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nकरण जोहरच्या गाण्याने मुलांची वाढली डोकेदुखी\nसोनाक्षीने आईसाठी घेतली मेहनत; दिलं स्पेशल गिफ्ट\nभारताचा विकासदर ५ टक्क्यांनी घसरणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/10594", "date_download": "2020-05-29T13:55:49Z", "digest": "sha1:UEA4KESZJRRH7H6IDYNO22DEOTPRZEMQ", "length": 3891, "nlines": 73, "source_domain": "www.maayboli.com", "title": "आमचा गणपती : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०२०\nYou are here: मुख्यपृष्ठ /आमचा गणपती\nमोरया रे... बाप्पा मोरया रे\nगणेशोत्सव जवळ आला की वेध लागतात साजिर्‍या गोजिर्‍या गणेशमूर्तींचे, आरास आणि सजावटीचे. मग सुरु होते धांदल वेगवेगळ्या कल्पनांची, शक्कली लढवण्याची, 'जरा हटके' काही करण्याची. मग आरास अशी काही जमून येते की \"अहाहा, क्या बात है\nइथे आपल्या घरच्या बाप्पाच्या दर्शनाचा लाभ तमाम मायबोलीकरांना घडवाल ना\nबाप्पाचा थाटमाट, सगळी सजावट, कलाकुसर, देखावे, नैवेद्य आणि काय काय...\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.maxmaharashtra.com/max-blog/%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%8A-%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%98%E0%A4%B0%E0%A5%80/1713/", "date_download": "2020-05-29T14:14:08Z", "digest": "sha1:NKXLOUEZC5KLKTMNFEI4B2YYANYSPECN", "length": 21558, "nlines": 142, "source_domain": "www.maxmaharashtra.com", "title": "मला ऱ्हाऊ द्याना घरी !!! | Max Maharashtra", "raw_content": "\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nअनलिमिटेड – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nअनलिमिटेड – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\nHome मॅक्स ब्लॉग्ज मला ऱ्हाऊ द्याना घरी \nमला ऱ्हाऊ द्याना घरी \nविक्रमादित्याने यांत्रिकपणे प्रेत खांद्यावर टाकले आणि तो चालू लागला. प्रेतात बसलेल्या वेताळाने आपले अंग राजाच्या खांद्यातून वर येणाऱ्या हाडांवर नीट अॅडजेस्ट करून घेतले आणि राज्याच्या प्रत्येक पाउलागणिक बसणारे धक्के पचवीत तो बोलू लागला. “राजा, तुझी ही चिकाटी मला नेहमीच प्रभावित करते. पण रोजरोज त्याच रस्त्याचा तुला कंटाळा येत नाही का आता तुझ्याप्रमाणे मलाही हा स्मशानाचा परिसर बोअर होऊ लागलाय आता तुझ्याप्रमाणे मलाही हा स्मशानाचा परिसर बोअर होऊ लागलाय चल, आपण आज दुसरीकडे कुठेतरी जावू”. विक्रमादित्याला वेताळाची सूचना आवडली. आपला हा ओझे वाहण्याचा प्रवास काही फार काळ चालणार नाही हे अनुभवाने त्याला ठाऊकच होते. त्यामुळे ‘फॉर अ चेंज’ वेताळाची सूचना स्वीकारायला काहीच हरकत नाही असे वाटून विक्रमादित्याने रस्ता बदलला. तो महाराष्ट्रातल्या दक्षिण मुंबई परीसराकडे वळला.\nविक्रमादित्य म्हणाला, “वेताळा, मी तुला आज मुंबईनगरीचे महत्वाचे केंद्र दाखवितो. मग राजा समुद्रकिनाऱ्याकडून नरीमन पॉइंट भागात शिरला. नेहमी स्मशानाच्या अंधाऱ्या भागात वावरणाऱ्या वेताळाला ही झगमग पाहून चांगलीच मजा वाटू लागली. तोही चकित झाला. सहजच त्याने विचारले,\n“राजा, इतक्या उंच गगनचुंबी इमारतींत कोण राहत असावे बरे\n‘अरे बाबा, हे मुंबईतील श्रीमंतांचे सुरक्षित बेट इथे मोठमोठे व्यापारी, धनिक आणि उद्योगपती राहतात.’\n“पण, श्रीमंतांचे तर बंगले असतात ना मग या इमारती इतक्या उंच का मग या इमारती इतक्या उंच का\n“इथे जागेची फार टंचाई आहे. म्हणून उंचचउंच इमारती बांधून कमी जागेत जास्त घरे बसविली जातात.”\nहे ऐकून वेताळाने एक सुस्कारा सोडला. म्हणजे मोठ्या शहरातली श्रीमंती काही फार सुखकारक नसते तर त्याने मनात खुणगाठ बांधली. पण लगेच राजाची पाऊले कुलाब्यातल्या झोपडपट्टीकडे वळली. त्या बैठ्या घरांकडे पाहून वेताळाने विचारले,\n‘हे लोक फारच श्रीमंत असतील ना यांची घरे तर बैठी आहेत.”\nत्यावर राजा हसून म्हणाला, ‘हे लोक तर फारच गरीब आहेत. या त्यांच्या झोपड्या आहेत.’\n‘पण मग त्या अलिशान महालाच्या शेजारी या झोपड्या कशाला\n‘या झोपड्यांतील लोक श्रीमंताकडे झाडूपोछाची, सुरक्षारक्षकांची कामे करतात.” राजाने उत्तर दिले. म्हणून या झोपड्या कधीही नष्ट होऊ शकत नाहीत.\nवेताळाला लक्षात आले केवळ परलोकातच आश्चर्ये असतात असे नाही तर\nदोघे पुन्हा फेरफटका मारू लागले. मंत्रालय, विधानभवन अशा अनेक वास्तूं��ी ओळख करून घेत ते मंत्रालयाजवळ आले. नंतर तिथूनच थोडं पुढे गेल्यावर वेताळाला काही इमारतीसमोरच्या लाल दिव्यांच्या गाड्या दिसल्या.\n‘हे काय, इथे या गाड्यांवर लाल दिवे कशाला आहेत’ त्याने न राहवून विचारले.\n‘यांना सनदी अधिकारी म्हणतात. मंत्रालयातील आय.ए.एस./आय.पी.एस.लोकं राहतात इथे. यांना मंत्र्यांसारखेच सामान्य माणसांनी आणि वाहतूक पोलिसांनीही घाबरावे हा गुप्त संदेश देण्यासाठी ते दिवे लाल ठेवले आहेत \n‘हे सरकारी नोकरच आहेत ना मग त्यांना कुणी का घाबरायचे मग त्यांना कुणी का घाबरायचे\n‘अरे, वेताळा, हे लोक सरकारी कागद हवे तसे रंगविण्यात फार पटाईत असतात आणि त्यांच्या नावात लिहिल्याप्रमाणे ते नेहमी, ‘आय. अॅम (आल्वेज) सेफ राहत असतात आपल्या दिव्य लोकशाहीत \nआता हळूहळू वेताळाची एक्साईटमेंट कमी होऊ लागली. म्हणजे आपल्यापेक्षाही खतरनाक लोक असतात तर आणि त्यांना सगळेच घाबरतात म्हणे आणि त्यांना सगळेच घाबरतात म्हणे हे लक्षात आल्याने वेताळाला कॉम्प्लेक्स येऊ लागला.\n‘विचारायचे म्हणून त्याने विचारले,\n“यांना ही घरे काय कायमची मिळतात का\n ही घरे त्यांना सरकारने नोकरी असेपर्यंतच राहायला दिलेली असतात. निवृत्त झाल्यावर त्यांना ती सोडावी लागतात.”\n“अरेरे, मग हे कुठे जात असतील रहायला\n“त्यांची इतर ठिकाणी अलिशान घरे असतात. आपापल्या राज्यात बंगलेही असतात. ते त्यांनी भाड्याने दिलेले असतात.”\n“मग ते लगेच जात असतील आपल्या बंगल्यात रहायला \n आपले सरकार इतके मेहरबान असते की निवृत्त झाल्यावरही ३ महिने याच घरात रहायची सवलत त्यांना दिली जाते पण निवृत्तीनंतरही याच घरात राहता यावे म्हणून आणि लाल दिव्याची गाडी रहावी म्हणून यांच्यातील काही चतुर अधिकारी कुठल्या तरी सरकारी समितीवर, आयोगावर, महामंडळावर निवृत्तीच्या आधीच वर्णी लावून घेतात. त्यांचे घर आणि गाडी पुढच्या ५ वर्षासाठी मग सुरक्षित होऊन जाते.”\nआता तर वेताळाला आपल्यापेक्षाही जास्त लोक ज्यांना घाबरतात त्या अधिका-यांचा रागच येऊ लागला होता. तरीही त्याने संभाषण सुरु ठेवण्यासाठी विचारले,\n“चतुर लोक म्हणजे कोण\n“वेताळा, खरे तर हे सगळेच अतिशय चतुर असतात. पण नोकरीत मुदतवाढ आणि या विशेष घरात राहायचा अधिकार म्हटल्यावर मुख्य सचिवही अशा स्पर्धेत पुढे असतात. नाना करामती करून ते अशी मुदतवाढ मिळवितात. काल तर तीन ��हिन्यांची मुदतवाढ मिळालेल्या एका निवृत्त मुख्य सचिवांना सत्ताचक्रात झालेल्या काहीतरी गडबडीचा चांगलाच फटका बसला. त्यांची वाढलेली मुदत २ महिन्यांनी कमी केली गेली आणि त्यांना तडकाफडकी पुन्हा निवृत्त व्हावे लागले. मग त्यांच्या पुनर्वसनासाठी ‘सेवाहक्क आयोग’ असे कार्यालय निर्माण करण्यात आले आणि लाल दिव्याची गाडी आणि घर शाबूत राहीले.” वेताळ बराच विचारात पडला. अचानक त्याच्या लक्षात आले की आपण अनोळखी परिसराबद्दलच्या उत्सुकतेपोटी विक्रमादित्याशी चक्क गप्पा मारीत आलो आहोत आणि नेहमीप्रमाणे आपण एक कथा ऐकवल्यावर आपल्या कुटप्रश्नाचे योग्य उत्तर विक्रमादित्याने देण्याचा नेहमीचा पॅटर्न आपणच मोडून बसलो आहोत.\nइकडे विक्रमादित्य आज खुशीत होता कारण कोणतीही अट न घालता वेताळ त्याच्याशी बोलत होता आणि त्याला मौन धारण करण्याची गरज पडली नव्हती. पण म्हणतात ना, चांगला काळ फार काळ टिकत नाही. तसेच झाले विचारमग्न विक्रमादित्याच्या खांद्यावरून वेताळाचा खणखणीत आवाज आला.\n“राजा, महाराष्ट्रात स्वत: प्रेमाने लावलेल्या झाडावर, दोरीने फास लावून, आपल्या मालकीच्या शेतात इथले शेतकरी आत्महत्या करतात. मग त्यांची अशी अवस्था होण्यास कारणीभूत असलेल्या मंत्र्यांना आणि तुझ्या या अधिका-यांना फक्त काही महिन्यांसाठी मिळणा-या सरकारी घरांचा इतका मोह का पडतो” शेवटी विक्रमादित्यावर टेन्शन कायम ठेवण्यासाठी वेताळाने नेहमीची धमकीही देऊन टाकलीच.\n“तू माझ्या या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर माहित असून दिले नाहीस तर काय होईल तुला माहित आहेच. तुझ्या डोक्याची शंभर शकले होऊन तुझ्याच पायाशी लोळू लागतील हे मी तुला पुन्हा १०१ व्यांदा सांगायला नको ना\nविक्रमादित्याने थोडाही विचार न करता तात्काळ उत्तर दिले, “वेताळ महाराज, आमच्या राज्यात अलीकडे एक गाणे फार लोकप्रिय झाले होते. ते तुम्हाला कदाचित माहित नसेल. कारण स्मशानभूमीवर होणा-या कार्यक्रमात ते ऐकू येण्याची शक्यता कमीच आहे. गाण्याचे बोल होते, “मला जाऊ द्याना घरी आता वाजले की बारा” ते गाणे या सरकारी अधिका-यांना खूप आवडले होते. सिनेमात या गाण्यावर नाचणा-या नट्यांना कोणत्यातरी सरकारी समारंभात, सरकारी खर्चाने बोलवून, त्यांनी अनेकदा ते एन्जॉयही केले. अनेकदा ऐकल्यावर या अधिका-यांच्या लक्षात आले की आपण इतके प्रयत्�� करूनही महाराष्ट्राचे अजून पूर्ण १२ वाजलेलेच नाहीत. आपल्याला अजून खूप ‘काम करायचे’ शिल्लक आहे. मग म्हणे मुख्यमंत्र्यांकडे एकदा त्यांनी हे गाणे गुणगुणून दाखविले, अर्थात थोडा बदल करून ” ते गाणे या सरकारी अधिका-यांना खूप आवडले होते. सिनेमात या गाण्यावर नाचणा-या नट्यांना कोणत्यातरी सरकारी समारंभात, सरकारी खर्चाने बोलवून, त्यांनी अनेकदा ते एन्जॉयही केले. अनेकदा ऐकल्यावर या अधिका-यांच्या लक्षात आले की आपण इतके प्रयत्न करूनही महाराष्ट्राचे अजून पूर्ण १२ वाजलेलेच नाहीत. आपल्याला अजून खूप ‘काम करायचे’ शिल्लक आहे. मग म्हणे मुख्यमंत्र्यांकडे एकदा त्यांनी हे गाणे गुणगुणून दाखविले, अर्थात थोडा बदल करून “मला राहू द्या ना घरी…अजून वाजले नाहीत बारा “मला राहू द्या ना घरी…अजून वाजले नाहीत बारा \nPrevious articleलता मंगेशकर आणि अनिल विश्वास\n पण राजकारण आणि जातीयता थांबली का\nकरोनाच्या आकड्यांचा खेळ समजून घ्यायला हवा…\nजगण्यावर प्रभाव पाडणारा सिनेमा- द प्लॅटफॉर्म\nपंढरपूर वारी: कोरोनामुळे आषाढीचा पायी पालखी सोहळा रद्द- अजित पवार\nकोरोना च्या लढाईतील कर्मचाऱ्यांना 50 लाख रुपयांचं विमा संरक्षण, अजित पवार यांची मोठी घोषणा\nकेंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे कोविड -१९ वर खर्च झालेल्या पैशांची माहिती नाही: अनिल गलगली\nबॉण्डेड डॉक्टरांच्या मानधनात मोठी वाढ, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मोठा निर्णय\nCovid-19 – भारताची समाज-अर्थ स्थिती आणि आव्हानं\nराज्य सरकार लवकरच पॅकेज देणार: अजित पवार\nपिंपरी चिंचवड साठी वॉर रुम तयार: अजित पवार\n पण राजकारण आणि जातीयता थांबली का\nसंघर्ष दिन: घरात थांबूनच मुंडे साहेबांचं पुण्यस्मरण करा – पंकजा मुंडे\nलोकांना पैसे वाटा: सरकारला घरचा आहेर\nCovid-19 – भारताची समाज-अर्थ स्थिती आणि आव्हानं\nलोकांना पैसे वाटा: सरकारला घरचा आहेर\nकोरोनाचे संकट आणि शेतकरी\nउत्पादित आधारित बाजारभावाचा कायदा करा – डॉ. बुधाजी मुळीक\nकोरोना प्रतिबंधक उपाययोजनांची इत्यंभूत माहिती मोदी देशाला देतील काय\n#Max_Diwali : संघ, विचारधारा आणि राजकारण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/untimely-rain-farmer-goverment-help/", "date_download": "2020-05-29T14:09:46Z", "digest": "sha1:Q2ZTW7QUASDHVDJWPLYW7E7IGEL7U7WO", "length": 12882, "nlines": 143, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "अवकाळी पावसाने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना शासनाचा दिल��सा; दिले पंचनामे करण्याचे आदेश", "raw_content": "\nब्युटी पार्लर आणि सलूनबाबत सरकारने घेतला मोठा निर्णय\nउद्धव ठाकरेंचा राज्यपाल भगतसिंग कोश्यारींना दणका, उचललं ‘हे’ पाऊल\nखडसेंच्या हातातील ‘फडणवीस हटाओ’चा फलक खरा आहे का\nनेत्यानं बंगल्यावर नेऊन मारहाण केली; मनोरुग्ण-निराधार लोकांची सेवा करणाऱ्या अक्षय बोऱ्हाडेचा आरोप\nमातोश्रीची पायरी का चढलो; शरद पवार यांनी सांगितलं कारण\nरजमान सणासाठी रस्ते भरणार आणि बाकीचे रस्त्यावर आलं की काठ्या असं कसं चालेल- राज ठाकरे\nखासदार उदयनराजे भोसले अक्षय बोऱ्हाडेच्या पाठीशी; पोलिसांना केलं ‘हे’ आवाहन\nपुण्यातील पावसाचं रौद्ररुप दाखवणारे सहा व्हिडीओ\n‘या’ राज्यातील दोन जिल्ह्यांमध्ये 30 जूनपर्यंत वाढवलं लॉकडाऊन\n‘नथीचा नखरा’ सोशल मीडियात ट्रेंडिंग; नेमका काय आहे हा प्रकार\nअवकाळी पावसाने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना शासनाचा दिलासा; दिले पंचनामे करण्याचे आदेश\nमुंबई | राज्यात गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून राज्यात अवकाळी पाऊस कोसळतो आहे. यामुळे शेतकऱ्याचं आलेलं पीक मातीमोल झालं आहे. अशा लाखो शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.\nअवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश शासनाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. तसंच या उन्हाळ्यात पाणी टंचाई असलेल्या भागांना टँकर पुरवण्याचे आदेश प्रांताधिकाऱ्यांना दिले आहेत. त्याबाबत त्यांना अधिकारही देण्यात आलेले आहेत.\nगेल्या दोन ते अडीच महिन्यांच्या काळात पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भाच्या अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामध्ये कोल्हापूर, सांगली, जालना, लातूर, धुळे, अकोला बुलडाणा, नागपूर, अमरावती, वर्धा, भंडारा या आणि अशा जिल्ह्यांमध्ये धुंवाधार पाऊस कोसळला. तसंच कोकणात देखील आंबा आणि काजू बागायतदारांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे.\n33 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त नुकसान झालेल्या बाधित शेतकऱ्यांना शासनाच्या निर्णयानुसार योग्य ती मदत देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यासाठी बाधित क्षेत्राचे पंचनामे करावेत असे आदेश मदत आाणि पुनर्वसन विभागाने दिले आहेत. पंचनामे झाल्यावर नुकसानीचा आकडा समोर येईल आणि त्यानुसार बाधित शेतकऱ्यांना मदत दिली जाईल, असं शास���ाने सांगितलं आहे.\nसरकारी कर्मचाऱ्यांना एप्रिलचा पगार एकरकमी मिळणार; राज्य सरकारचा निर्णय\n‘…तर मी आत्महत्या करेन’; नसीरूद्दीन शाह यांचं धक्कादायक वक्तव्य\n…अशाने आकडेवारी कमी होईल पण धोका अधिक वाढेल- देवेंद्र फडणवीस\nबिल गेट्स यांच्याकडून नरेंद्र मोदींचं कौतुक, म्हणाले…\nट्रोलर्सची भाषा बघून आपण माणसात राहतोय की जनावरांच्या टोळ्यात हेच कळत नाही- चित्रा वाघ\nदेवेंद्र फडणवीस यांना मी ‘ही’ तीन पुस्तकं भेट देणारे- हसन मुश्रीफ\nठाणे जिल्ह्यात मागेल त्याला मदत, वंचितचा अभिनव उपक्रम\nTop News • पुणे • महाराष्ट्र • मुंबई\nअक्षय बोऱ्हाडेप्रकरणी आढळरावांचा मोठा निर्णय, खा. कोल्हेंना धक्का\n असंघटित क्षेत्रातील कामगारांना मोफत सायकल वाटप\nसचिन सावंत हे खोटं बोलण्याची फँक्टरी आहे- आशिष शेलार\nकोरोनाच्या परिस्थितीत ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसेवकाची मद्य पार्टी\nमहाराष्ट्र असाच चालवला तर लोक चपलेने आभार मानतील तुमचे- निलेश राणे\n…अशाने आकडेवारी कमी होईल पण धोका अधिक वाढेल- देवेंद्र फडणवीस\nनेत्यानं बंगल्यावर नेऊन मारहाण केली; मनोरुग्ण-निराधार लोकांची सेवा करणाऱ्या अक्षय बोऱ्हाडेचा आरोप\nखासदार उदयनराजे भोसले अक्षय बोऱ्हाडेच्या पाठीशी; पोलिसांना केलं ‘हे’ आवाहन\nहोय शेरकर माझे मित्र, नाण्याची एकच बाजू ऐकण्यापेक्षा…- अमोल कोल्हे\nअक्षय बोऱ्हाडेच्या आरोपांवर काँग्रेस नेते सत्यशील शेरकर यांचं स्पष्टीकरण\n…तर हर हर महादेव होणारच; नितेश राणेंचा थेट इशारा\nखालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.\nदेवेंद्र फडणवीस यांना मी ‘ही’ तीन पुस्तकं भेट देणारे- हसन मुश्रीफ\nठाणे जिल्ह्यात मागेल त्याला मदत, वंचितचा अभिनव उपक्रम\nअक्षय बोऱ्हाडेप्रकरणी आढळरावांचा मोठा निर्णय, खा. कोल्हेंना धक्का\n‘महाराष्ट्रातील लोकांना गोव्यात प्रवेश देऊ नका’; भाजप नेत्याची प्रमोद सावंतांकडे मागणी\n असंघटित क्षेत्रातील कामगारांना मोफत सायकल वाटप\nठाकरे सरकारचा महत्त्वाचा निर्णय; बंधपत्रित डॉक्टर्सच्या मानधनात मोठी वाढ\nसचिन सावंत हे खोटं बोलण्याची फँक्टरी आहे- आशिष शेलार\nकोरोनाच्या परिस्थितीत ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसेवकाची मद्य पार्टी\n‘राज्याचा कारभार नागपुरातून चालवा’; ‘या’ का���ग्रेस नेत्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी\nसामूहिक शक्तीच्या जोरावर कोरोनाला आपण निश्चितच हरवू- अजित पवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://ma.dll-rehab.com/file/heronmf%20(17).dat/12149.html", "date_download": "2020-05-29T14:09:45Z", "digest": "sha1:6FGALQ5WKHR552KZRNTWWP6SMF2MHFLB", "length": 3819, "nlines": 91, "source_domain": "ma.dll-rehab.com", "title": "Heronmf (17).dat - Warlords 3 - Reign Of Heroes - dll-rehab.com", "raw_content": "\nफाईलचा आकार: 0.25 Kb\nकसे प्रतिष्ठापीत करायचे heronmf (17).dat:\nप्रत फाइल heronmf (17).dat कार्यक्रम स्थापना निर्देशिका विनंती आहे की heronmf (17).dat.\nते कार्य करत नाही तर, आपण कॉपी लागेल heronmf (17).dat तुमची प्रणाली निर्देशिकेत. मुलभूतरित्या, हे आहे:\nआपण वापरत असल्यास 64-bit विंडोज आवृत्ती, आपण देखील कॉपी पाहिजे heronmf (17).dat to C:\\Windows\\SysWOW64\\\nमूळ फाइल्स बॅकअप प्रत करू\nकोणत्याही विद्यमान फाइल खोडून पुन्हा\nआपला संगणक रीबूट करा.\nसमस्या अजूनही घडल्यास, खालील गोष्टी करू:\nWindows प्रारंभ मेनू उघडा आणि निवडा \"Run...\".\nअध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक टाइप करा आणि Enter ढकलणे (किंवा तुम्ही विंडोज मला, कमांड टाईप वापरत असल्यास)\nतुम्ही मला आढळणार नाही तर विंडो संचयीका मध्ये खालिल प्रयत्न: विंडोज प्रारंभ मेनू उघडा आणि निवडा \"Run...\".\nअध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक टाइप करा आणि Enter ढकलणे (किंवा तुम्ही विंडोज मला वापरत असल्यास, कमांड टाईप)\nया फाईल इतर आवृत्ती:\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "http://www.manogat.com/node/15583", "date_download": "2020-05-29T13:40:51Z", "digest": "sha1:VHLTZMGZTNJUBTKLN3SAIWAMOLIDG5X6", "length": 50993, "nlines": 110, "source_domain": "www.manogat.com", "title": "गॉन विथ द विन्ड १: स्कार्लेट | मनोगत", "raw_content": "\nगॉन विथ द विन्ड १: स्कार्लेट\nप्रेषक अदिती (शुक्र., ०९/०१/२००९ - ११:२२)\nखूप वर्षांपूर्वी, टी एन टी कार्टून नेटवर्क नावाच्या वाहिनीवर रात्री नऊ वाजता जुने अभिजात इंग्रजी चित्रपट दाखवले जात असत. आता त्या चित्रपटांची नावंही नीट आठवत नाहीत. इंग्रजी कळायचा तर प्रश्न उद्भवत नसल्यामुळे फार काही समजतही नसे. कारण मला फक्त शास्त्र - गणिताची सवय होती. पण त्या चित्रपटांची गुणवत्ता अजून डोक्यात पक्की बसलेली आहे. सर्वात जास्त परिणामकारक वाटायचे ते त्यांच्यातले ठळक, लक्षवेधक रंग. गोरे लोक चेहऱ्याला इतकी प्रचंड रंगरंगोटी का करत असावेत चांगले गोरेपान तर असतात असा प्रश्न पडण्याइतपत त्यातले रंग भडक वाटत असत. पण दूरदर्शनच्या पडद्यावर पडणारा पाऊस(तांत्रिक बिघाडांचा), रुकावट के लिये ख���द है, नाहीतर लाल - निळ्या उभ्या पट्ट्याबरोबर येणारा टीऽऽऽऽऽऽ असा कर्णकर्कश्श आवाज याच गोष्टींची सवय होती. त्यामुळे टी एन टी वरच्या चित्रपटांचं चित्रीकरण अतिशय नेत्रसुखद वाटत असे. विशेषतः निसर्गचित्रण तर भुरळ घालत असे. जुना डेनिस द मेनेस, झीब्रा इन द किचन वगरे काही चित्रपटांची नावे आठवतात. बाकीच्यांच्या फक्त प्रतिमा आठवतात. ( द यर्लिंग सुद्धा मी इथेच पहिल्यांदा पाहिला. अर्थातच त्यात हुतो आजीलाच कापून टाकलंय हे सोडल्यास बाकी काहीच समजलं नव्हतं. अलिकडे पुन्हा पाहिल्यावर हे जाणवलं. ) टीएनटीवरच एक दिवस मी 'गॉन विथ द विंड' हा चित्रपट पाहिला. चार तासांचा आणि बोलल्या जाणाऱ्या संवादांमधलं एक अक्षरही न समजलेला, तरीही जागून पाहिलेला गॉन विथ द विंड. अमेरिकन सिव्हिल वॉर म्हणजे काय हे माहीतच नव्हतं त्यामुळे चित्रपटाची पार्श्वभूमीच कळली नाही. पण हिरव्या रंगाच्या पडद्याचा फ्रॉक शिवणारी स्कार्लेट आणि चेहऱ्यावरून पक्का बदमाश वाटणारा, कॅप्टन बटलर झालेला क्लार्क गेबल तेवढा आठवतो आहे. हा चित्रपट पाहिल्यापासून अशी खूप इच्छा होती की गॉन विथ द विंड एकदा मुळातून वाचावं.\nगॉन विथ द विंड वाचताना पहिल्याच वाक्यात भेटलेली स्कार्लेट ओ हारा ही आजवर मी वाचलेल्या सर्व पुस्तकांमधली, जिच्याशी माझी हेट अँड लव्ह रिलेशनशिप आहे अशी एकमेव व्यक्तिरेखा आहे. पुस्तकांच्या बाबतीत एक तर मला एखादं पात्र संपूर्ण आवडतं (म्हणजे त्याचा शेवटी विजय व्हावा असं वाटतं) नाहीतर मी त्या पात्राच्या विरोधी गटात असते. (अपवाद ब्रोकन ऍरो मधला जॉन ट्रव्होल्टा. ) कथा वाचताना कथेशी एकरूप झालं की ती कथा पानांच्या द्विमितीतून माझ्या कल्पनेच्या त्रिमितीय विश्वात नकळत प्रवेश करते. प्रत्येक पात्राला पांढरा किंवा काळा रंग घ्यावाच लागतो. स्कार्लेट ने मात्र माझा गोंधळ उडवून दिला.\nस्कार्लेट सुंदर नव्हती पण अतिशय रेखीव होती. हिरवेकंच डोळे, नाजूक छोटे हात, लालबुंद ओठ आणि हस्तिदंताशी स्पर्धा करणारा शुभ्र गोरा वर्ण असलेली स्कार्लेट विलक्षण आकर्षक होती. पण तिला सुंदर म्हणता येणार नाही. 'ऋतुचक्र' मध्ये दुर्गाबाईंनी नारळाच्या फुलांचं अतिशय सुरेख वर्णन केलं आहे. नारळाची फुलं लाकडाच्या रंगाची आणि गुळगुळीत असतात. वरवर टणक वाटणाऱ्या त्या फुलांना ना रंग ना सुवास ना मधुसंचय. फूल म्हटल्यावर आप���्या डोळ्यासमोर येणाऱ्या प्रतिमेच्या अगदी विरुद्ध. स्कार्लेट मला अशीच वाटली. एखाद्या द्विमितीय निर्जीव चित्रासारखी. कारण तिच्याकडे फक्त सौंदर्याचे निकष असलेली रूपवैशिष्ठ्ये होती. बुद्धीही होती पण माणसाच्या जिवंतपणाचं लक्षण असलेलं 'वज्रादपि कठोराणि मृदुनि कुसुमादपि ' होणारं मन मात्र तिच्याकडे नव्हतंच. कोमल भावना तिच्या ठायी प्रकट झाल्या तरी त्या कमालीच्या संकुचित असत. त्यात स्वार्थ बराच असे. याच आत्मकेंद्रित घमेंडखोर वृत्तीमुळे मला सुरुवातीला तिची चीड येत असे. पुस्तक पुढे सरकल्यावर मात्र तिच्या मनोधैर्याची कसोटी पाहणारे एकेक प्रसंग समोर येत गेले आणि हळूहळू ही चीड, हा वैताग मागे पडत गेला.\nएलन आणि जेराल्ड ओ'हारा यांची स्कार्लेट ही सर्वात मोठी कन्या. जन्मतःच निरोगी आणि उत्साहाने सळसळणारी स्कार्लेट म्हणजे तारुण्य, श्रीमंती, ऐश्वर्य यांचं प्रतीकच होती.. ( कदाचित त्यामुळेच तिचं नाव स्कार्लेट ठेवलं असावं. ) एलनचं व्यक्तिमत्त्व स्कार्लेटच्या पूर्ण उलट होतं. ती साक्षात कारुण्यमूर्ती होती. दीडशे वर्षांपूर्वीच्या, ख्रिस्ती धर्माची सर्व बंधनं जिवापाड पाळणाऱ्या जॉर्जियन समाजात एलन अक्षरशः प्रातःस्मरणीय ठरली होती. बहुधा प्रत्येकालाच मनातून आपण एलनसारखं असावं (किंवा आपण एलनसारखेच आहोतच मेंटल सेल्फ प्रोजेक्शन )असं वाटत असावं. प्रत्यक्षात असतो मात्र आपण स्कार्लेटसारखे आई आणि कृष्णवर्णीय मॅमी यांनी स्कार्लेटच्या अडेलतट्टू आणि पराकोटीच्या हट्टी स्वभावाला मुरड घालायचा शक्य तितका प्रयत्न केला होता. एलन फ्रेंच उमराव घराण्यातली असल्यामुळे त्या समाजाचे सर्व शिष्टाचार तिच्या अंगी बाणलेले होते. उमराव घराण्याच्या आपल्या मुलींकडून (आणि पर्यायाने सुनांकडूनही) त्यांनी अगदी मृदू असावं, मोजून मापून वागावं - बोलावं, देवाला घाबरून असावं, सर्वच बाबतीत नाजूक असावं (पावलोपावली चक्कर येऊन पडावं, स्मेलिंग सॉल्टची बाटली सतत घेऊन हिंडावं लागेल इतकं नाजूक असावं आई आणि कृष्णवर्णीय मॅमी यांनी स्कार्लेटच्या अडेलतट्टू आणि पराकोटीच्या हट्टी स्वभावाला मुरड घालायचा शक्य तितका प्रयत्न केला होता. एलन फ्रेंच उमराव घराण्यातली असल्यामुळे त्या समाजाचे सर्व शिष्टाचार तिच्या अंगी बाणलेले होते. उमराव घराण्याच्या आपल्या मुलींकडून (आणि पर्��ायाने सुनांकडूनही) त्यांनी अगदी मृदू असावं, मोजून मापून वागावं - बोलावं, देवाला घाबरून असावं, सर्वच बाबतीत नाजूक असावं (पावलोपावली चक्कर येऊन पडावं, स्मेलिंग सॉल्टची बाटली सतत घेऊन हिंडावं लागेल इतकं नाजूक असावं ) अशा ठराविक अपेक्षा असाव्यात. टेराला शेतावरच्या निग्रो गुलामांच्या मुलांशी खेळणाऱ्या, वाऱ्यावर उंडारणाऱ्या आणि खाली मान घालून शिवणटिपण करण्यात धन्यता न मानता मनाला येईल तेच करणाऱ्या स्कार्लेटने मात्र याला संपूर्णपणे चाट दिली होती. मुलींनी कायम अंग चोरून कोपऱ्यात राहावं, पुरुष माणसं जे सांगतील त्याला फक्त मान हालवावी आणि आयुष्यभर खालमानेनं वागावं अशा अपेक्षा या वैश्विक असाव्यात असं वाटायला लागलं मला तर. अर्थात एलनकडून तिने सहृदयतेचे आणि नीतीमत्तेचे संस्कार घ्यायला काहीच हरकत नव्हती म्हणा. पण स्कार्लेटने मात्र वडिलांचा रेम्याडोक्या आयरिश उद्दाम स्वभाव नेमका उचलला होता. एलन आणि मॅमी यांचे संस्कार आणि बंधनं वरवर या स्वभावाला झाकून ठेवत असली तरी आणीबाणीच्या, संघर्षाच्या प्रसंगी स्कार्लेटचा हाच स्वभाव उचंबळून येत असे. अर्थात जेराल्डकडेही नसणारा अतिशय अप्पलपोटा आत्मकेंद्रित स्वभाव स्कार्लेटकडे कुठून आला हे मात्र माहीत नाही. कदाचित सर्वांना सामावून घेण्याच्या, स्वभावाला मुरड घालण्याच्या, भावंडांबरोबर मिळून मिसळून राहण्याच्या मध्यमवर्गीय मराठी संस्कारांना स्कार्लेटचं वागणं छेद देत असल्यामुळेही मला ते खटकलं असेल. पण ते खटकलं हे तर खरंच.\nस्कार्लेटची कंबर अक्षरशः वीतभर होती. आसपासची सर्व तरूण मुलं तिच्यासाठी वेडी झालेली होती. घमेंडखोर स्वभाव आणि वडिलांच्या श्रीमंतीचा गर्व यामुळे तिचं कुठल्याच मुलीशी कधी पटलं नाही. अगदी सख्ख्या बहिणींशीही नाही. युद्धानंतर टेरा सांभाळताना केवळ बहिणींच्या अंगात ओ'हारांचं रक्त आहे आणि त्यांना आजोळी पाठवणं म्हणजे ओ'हारा कुळाला कमीपणा आहे असं समजून तिने बहिणींना सांभाळलं. तरीही वेळ पडल्यावर फ्रँक केनेडीचं धाकट्या बहिणीशी - सुएलनशी ठरलेलं लग्न खोटं बोलून तिने मोडलंच. नुसतं मोडलं नाही तर स्वतःच त्याच्याशी लग्न केलं. तेही केवळ टेराचे कर भरायला लागणारे पैसे जमा करण्यासाठी. हे सगळं धक्कादायक असलं तरी टेरासाठी आपल्या अस्तित्वाचा कण न कण खर्ची घालणाऱ्या स्कार्लेटच�� राग मला आला नाही. असो. तर आसपासच्या तीन परगण्यांमध्ये स्कार्लेटच्या सौंदर्याची कीर्ती पसरलेली होती. सर्व तरुण मुली तिच्यावर खार खाऊन असत. एलन आणि मॅमी यांच्या पंखाखाली सुरक्षित आयुष्य जगणाऱ्या स्कार्लेटलाही कधी एखाद्या जिवाभावाच्या मैत्रिणीची उणीव भासली नाही. उभ्या आयुष्यात स्कार्लेटला एकच खरी मैत्रीण मिळाली ती म्हणजे मेलनी. या मैत्रीचं श्रेय स्कार्लेटला शून्य आणि आपल्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर निरपेक्ष निःस्वार्थी प्रेमच करण्याच्या मेलनीच्या निष्कपट स्वभावाला संपूर्णपणे जातं. एलनचं प्रतिरूप वाटावं अशा मेलनीने अतिशय भाबडेप्पणाने आयुष्यभर स्कार्लेटवर फक्त माया केली, तिला सांभाळलं. आयुष्यभर मेलनीचा दुःस्वास करणाऱ्या स्कार्लेटला मेलनीची किंमत तिच्या मरणानंतर समजली. आयुष्यभर मेलनी स्कार्लेटला तिच्या धाडसी स्वभावाबद्दल सांगत राहिली. मला तुझा आधार वाटतो असं म्हणत राहिली. ऱ्हेट बटलरसकट आख्खं अटलांटा जिच्यापुढे झुकत असे ती मेलनी आपली खरी शक्ती होती हे स्कार्लेटला समजलं तेंव्हा तिला खऱ्या अर्थाने पोरकेपणाची जाणीव झाली. स्कार्लेटच्या पाषाणहृदयाला मेलनीच्या मृत्यूने जो पाझर फोडला त्याने तिला पार नेस्तनाबूत करून सोडलं.\nटेरा या कापसाच्या मळ्याचा मालक होता जेराल्ड ओ'हारा. सर्व शेजाऱ्यांना धरून राहण्याच्या त्या काळात जॉर्जियामध्ये अजूनही बऱ्याच भागात जंगल होतं. जंगलातली थोडीथोडी जागा साफसूफ करून कापसाची शेती करणाऱ्या 'साऊथ' ला आपल्या या वैशिष्ठ्यपूर्ण संस्कृतीचा मोठा अभिमान होता. टेराचे सख्खे शेजारी म्हणजे ट्वेल्व्ह ओक्स ला राहणारे विल्क्स कुटुंब. त्यांच्या घरापाशी ओकची बारा झाडं होती म्हणून हे नाव. ट्वेल्व्ह ओक्स चा ऍशली विल्क्स स्कार्लेटपेक्षा वयाने मोठा होता. युरोपात फिरून आलेला, संगीत - पुस्तकं - कविता - साहित्य यांत रमणारा सुसंस्कृत उमद्या स्वभावाचा ऍशली त्तिचा मित्र होता. ऍशलीच्या या आवडीच्या विषयांमध्ये स्कार्लेटला अजिबात गतीच नव्हती. पण सोनेरी केस आणि निळे डोळे असलेल्या ऍशलीच्या देखण्या व्यक्तिमत्त्वाचा तिच्यावर प्रभाव पडला. आयुष्य म्हणजे फक्त घोड्यावरून रपेट, नवे कपडे, मेजवान्या, गप्पा, नाच असलेली एक कायमस्वरूपी सहल आहे अशी समजूत असणारी पंधरा वर्षाची स्कार्लेट ऍशलीच्या प्रेमात केंव्हा पडली तिचं तिलाही कळलं नाही. आयुष्य म्हणजे या सर्व गोष्टींपेक्षाही अधिक काही आहे, त्यात मोठ्या जबाबदाऱ्या असतात, दुःखं असतात याची तिला कल्पनाही नव्हती आणि घरच्या श्रीमंतीमुळे पैशांची किंमतही नव्हती. ती जे मागेल ते तिला मिळत होतं त्यामुळे एखाद्या लहान मुलाने नव्या खेळण्यासाठी हट्ट करावा तसा तिने ऍशलीसाठी हट्ट केला. ऍशलीचं लग्न त्याच्या आत्तेबहिणीशी - मेलनीशी आधीच ठरलेलं होतं. शिवाय त्या दोघांच्या स्वभावात असलेली तफावत पाहून खुद्द जेराल्डनेही तिला ऍशलीचा नाद सोडून द्यायला सांगितलं होतं. पण न मिळणारी गोष्ट जास्तच हवीशी वाटायला लागते तसा स्कार्लेटने ऍशलीचा आणखीनच हट्ट धरला आणि दुर्दैवाने आयुष्यभर जपला. त्या हट्टातला फोलपणा तिच्या लक्षात आला तेंव्हा तिने मेलनी आणि ऱ्हेट या दोघांनाही गमावलं होतं. आयुष्य अर्थशून्य करून सोडणाऱ्या स्कार्लेटच्या या वेड्या हट्टामुळे मला तिच्याबद्दल सहानुभूती वाटली. मी लहान असताना बरीच हट्टी होते. एखाद्या गोष्टीचा हट्ट धरणाऱ्याच्या मनात काय काय चालू असतं याची कल्पना असल्यामुळे मला पुस्तकाच्या शेवटी स्कार्लेटबद्दल वाईट वाटलं. थोडीशी दयाही आली.\nऱ्हेट बटलर हा स्कार्लेटला पुरेपूर ओळखणाऱ्या मोजक्या लोकांपैकी एक होता. तिच्या चेहऱ्याकडे नुसता एक कटाक्ष टाकल्यावर तिच्या मनात काय चालू आहे हे त्याला अचूक समजत असे. एक ऱ्हेट आणि दुसरी मॅमी सोडल्यास स्कार्लेटला कधीच कोणीच ओळखू शकलं नाही. नाही म्हणायला जेराल्ड तिला वेसण घालू शकत असे पण शिताफीने त्यातून सुटण्याइतकी स्कार्लेट डांबरट होतीच. ऍशलीला \"माझ्याशी लग्न कर \" असं स्कार्लेटने सांगितलं तेंव्हा योगायोगाने ऱ्हेट तिथे हजर होता. सॅव्हानाच्या एका श्रीमंत कापूस शेतकऱ्याचा मुलगा म्हणजे सदर्न समाजाच्या वरच्या स्तरातलाच असूनही, समाजातल्या सभ्य माणसांमध्ये ऱ्हेटची गणना होत नसे. त्याचं वागणंही स्वार्थी - व्यापारीपणाचं होतं. 'बट ही इज नॉट अ जंटलमन ' अशी त्याच्या पाठीवर चालणारी कुजबूज भूषणावह असल्याप्रमाणे तो वागत असे. खरं म्हणजे तथाकथित सभ्य आणि सुसंस्कृत समाजाच्या रूढ आदर्श वागणुकीच्या आपण किती विरुद्ध वागतो हे इतरांना दाखवून द्यायची एकही संधी त्याने कधी सोडली नाही. आपला हा उघड स्वार्थ त्याने स्कार्लेटपासून कधीच लपवला ���ाही. त्यामुळे\n\"यू आर नॉट अ जंटलमन\n\"अँड यू आर नॉट अ लेडी\nही वाक्य पुस्तकाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये हे दोघंही एकमेकांना ऐकवत राहिले. जॉर्जियन किंवा एकूणच सदर्न मूल्ये, युद्ध आणि युद्धाला कॉन्फेडरेट् लोकांनी दिलेलं 'ग्रेट कॉझ' हे नाव यांची सतत खिल्ली उडवणाऱ्या आणि युद्धामुळे निर्माण झालेल्या टंचाईत काळाबाजार करून पैसे कमावणाऱ्या ऱ्हेटने आपल्या अंगी असलेले खरे 'सदर्न' गुण फक्त एकदाच प्रकट केले. अटलांटावर यांकींनी निर्णायक हल्ला करून गल्लोगल्ली घरं पेटवून दिली तेंव्हा. काही तासांपूर्वी बाळंत झालेली मेलनी, तिचं तान्हं बाळ, स्कार्लेटचा मुलगा वेड हॅम्प्टन आणि तिची कृष्णवर्णीय दासी प्रिसी एवढ्या लोकांची जबाबदारी स्कार्लेटवर टाकून युद्धाच्या शेवटी ऱ्हेट युद्धात भाग घेण्यासाठी अंधारात नाहीसा झाला. \"ते माझं गाव जाळतायत, मी प्रतिकार करणारच\" असं म्हणत युद्धात सामील झालेला ऱ्हेट पाहून मी थक्कच झाले. यादवी युद्ध हे काही फक्त काळ्या लोकांची गुलामगिरीतून मुक्तता करण्यासाठी नव्हतं. दाक्षिणात्य राज्यांसाठी त्यांच्या संस्कृतीचं रक्षण करण्याचं ते साधन होतं. भलीबुरी कशीही असली तरी ही मूल्ये कॉन्फेडरेट लोकांसाठी स्वाभिमानाची गोष्ट होती. या मूल्यांचं रक्षण करण्यासाठी गेलेल्या ऱ्हेटमध्ये त्याने प्रयत्नपूर्वक झाकलेले दक्षिणी गुण असे अखेरीस प्रकट झालेच. यामुळे ऱ्हेटच्या एरवी काळ्या वाटणाऱ्या (तसाही वर्णाने तो इतरांपेक्षा काळाच होता म्हणे) मूर्तीमध्ये काही गोऱ्या छटाही दिसल्या. ऱ्हेटसारख्या दुष्टातला हा सुष्ट गुणांचा आविष्कार 'यिन यांग' इतकाच रम्य होता. स्कार्लेटला संपूर्णपणे ओळखून असणाऱ्या ऱ्हेटने तिचा वरवर अपमान करत असताना मनातून मात्र तिच्यावर प्रेम केलं. ऍशलीकडून आपल्या प्रेमाला प्रतिसाद मिळावा म्हणून आसुसलेल्या स्कार्लेटला या प्रेमाचा साक्षात्कार झाला तेंव्हाच ऱ्हेट तिला सोडून कायमचा निघून गेला. ऱ्हेटच्या प्रेमापलिकडे आपल्यासाठी काहीच महत्त्वाचं नाही हे तिला कळलं आणि ऱ्हेटला शोधायला ती निघाली. स्कार्लेटच्या हातातून वाऱ्यासारखा निसटून गेलेला ऱ्हेट हा खरा 'गॉन विथ द विंड' तर त्याला शोधायला निघालेली स्कार्लेट म्हणाली 'टुमॉरो इज अनादर डे ' टुमॉरो इज अनादर डे ' हे या पुस्तकाचं प्रकाशनाच्या आधीचं नाव. दोन्ही���ी अर्थपूर्ण आहेत.\nऍशली आणि ऱ्हेट हे वरवर परस्परविरोधी, सर्वस्वी भिन्न असले तरी आतून एकसारखेच होते. अगदी एका मुशीतून काढल्यासारखे. दोघेही कापसाच्या श्रीमंत शेतकऱ्यांचे मुलगे. सुखवस्तू संपन्न कुटुंबातले. पण ऍशलीवर सुसंस्कृतपणाचे संस्कार खोलवर झाले. मुळातच मृदू स्वभावाच्या ऍशलीलाही ऱ्हेटसारखंच युद्ध अमान्य होतं. पण समाजाची, काळाची हाक ऐकून तो युद्धावर गेला, चार वर्षं लढला. युरोपात फिरून आलेल्या ऍशलीने जग पाहिलं नव्हतं असं नाही. पण लहानपणापासून तो जो समाज बघत आलेला होता तो समाज त्यातल्या गुलामगिरीसारख्या प्रथांसहित त्याला प्रिय होता. युद्धातला फोलपणाही त्याला कळत होता. युद्धाने ते जग कायमचं नष्ट केल्यावर ऍशली मोडून पडला. प्राणीसंग्रहालयात वाढवलेल्या वाघ-सिंहांच्या छाव्यांना एकदम जंगलात सोडलं तर त्यांना जगता येत नाही तशीच ऍशलीची स्थिती होती. नव्या वातावरणाशी जुळवून घेणं त्याला जमलं नाही. लहानपणीच वडिलांशी झालेले वाद आणि नंतर घराबाहेर पडून सामाजिक चौकटी मोडून जगलेलं बेछूट बेबंद आयुष्य यामुळे ऱ्हेटचा सुसंस्कृत मृदू स्वभाव लोप पावला असला तरी ऍशलीला ऱ्हेटने पूर्णपणे ओळखलं याचं कारण त्या दोघांमध्ये असलेलं मूळ साम्य. क्लानच्या कामावर असताना गोळी लागलेल्या ऍशलीला ऱ्हेटने कमालीच्या शिताफीने वाचवलं. ऍशलीच्या मनाची नक्की काय अवस्था झाली आहे आणि ती तशी का झाली आहे हे जेंव्हा ऱ्हेटने स्कर्लेटला सांगितलं तेंव्हा त्या दोघांमधला हा विरोधाभास एकदम माझ्यासमोर प्रकट झाला. ऍशलीला स्कार्लेटबद्दल कायम आकर्षण होतं याबद्दल त्याला दोष देण्यात अर्थ नसला तरी प्रसंगी वाईटपणा स्वीकारून त्याने तिची कानउघडणी करायला हवी होती असं मला वाटत राहिलं.\nपण स्कार्लेट ही अजिबात कचकड्याची बाहुली नाही. खरं म्हणजे यादवी युद्ध आणि स्कार्लेट यांनी आलटून पालटून पुस्तकाचं नायकपण वाटून घेतलंय. आपलं जग युद्धाने कधीही परत उभं करता येणार नाही असं उध्वस्त केलंय आणि आता पै - पै जोडत पराभूत आयुष्य आपल्याला जगायचं आहे हे समजल्यावरही स्कार्लेट डगमगली नाही. समाजाच्या उच्च स्तरातल्या श्रीमंत जॉर्जियन कुटुंबांना समाजात सरंजामशाहीमध्ये शोभावा असा मान होता. त्यात स्कार्लेट ही तर एलनची मुलगी होती. नवरा चार्ल्स हॅमिल्टन युद्धात कामी आल्यावर स्कार्लेटने एलनच्या मुलीला साजेल असं सगळे सामाजिक संकेत पाळून वागावं अशीच सर्वांची अपेक्षा होती. त्यात ती टेरापासून दूर अटलांटाला, सासरी राहत होती. अशा परिस्थितीत तर तिचं वागणं अगदी आदर्श असायला हवंच हवं होतं. उलट घर चालवण्यासाठी इतरांवर अवलंबून राहण्याऐवजी स्कार्लेटने स्वतः कष्ट केले. युद्धामुळे आलेलं दैन्य हे नशिबाचे भोग आहेत असं समजून आलिया भोगासी बिनशर्त शरणागती न पत्करता, स्कार्लेटने यशस्वीपणे चालवून दाखवलेली फ्रँक केनेडीची गिरणी अनेकांच्या भुवया उंचावत होती. पण काहीही झालं तरी यापुढे मी कधीही रिकाम्या टेबलावर बसून भूतकाळच्या मेजवान्या आठवून दिवस काढणार नाही अशा निश्चयाने उभी राहिलेली स्कार्लेट तिच्याविरुद्धच्या माझ्या सगळ्या आक्षेपांपेक्षाही मोठी ठरली. उदाहरणंच द्यायची झाली तर, स्कार्लेटची ही काही रूपं पुरेशी ठरावीत -\nमनाविरुद्ध का होईना पण अटलांटा हॉस्पिटलमध्ये दिवस दिवस जखमी सैनिकांची शुश्रुषा करणारी, येणाऱ्या जाणाऱ्या सैनिकांना आडाचं पाणी काढून प्यायला देणारी, आंट पिटीपॅट आणि मेलनी यांना सांभाळणारी स्कार्लेट .\nजवळपासची सगळी माणसं बाहेरगावी गेली आहेत, अटलांटामध्ये हातघाईची लढाई चालली आहे, पलिकडची घरं शत्रूने पेटवली आहेत, शहरातल्या दोन डॉक्टरांना सैनिकांवर उपचार करण्यातून सवड नाही आणि मला आईने सुईणपण शिकवलं अशा बढाया मारणाऱ्या बारा वर्षांच्या काळ्या मोलकरणीला सुईणपणातलं काहीच कळत नाही अशा परिस्थितीत मेलनीचं अनेक तास चाललेलं बाळंतपण पार पाडणारी स्कार्लेट.\nत्याच बाळंतपणानंतर मेलनीला घोडागाडीत घालून, घोडा आत्ता मरतोय की मग मरतोय अशा अवस्थेत असताना, ऱ्हेटने अंधारात उडी मारल्यावर टेरापर्यंतचा प्रवास एकटीने करायची वेळ तिच्यावर आली. रस्त्यावर अंधार, त्यात पेटलेल्या इमारतींच्या ज्वाळांचा हालता प्रकाश नाचतोय, पलिकडच्या रस्त्यावरून हातघाईच्या लढाईचे आवाज येतायत अशा वातावरणात मध्ये कुठेच न थांबता, जीव मुठीत धरून टेरापर्यंतचा प्रवास तिने पार केला. कधी एकदा घरी जाऊन आईच्या कुशीत शिरते आहे असं तिला झालं होतं. वाटेत शेजाऱ्यांची उध्वस्त घरं बघत ती मोठ्या आशेने घरी पोहोचली तर न्युमोनियाने आई वारली आहे, वडील भ्रमिष्ट झाले आहेत आणि दोन धाकट्या बहिणी व पळून न गेलेले तीन काळे गुलाम आता आम्हाला तूच खाऊ घाल म्हणून आशेने तिच्याच तोंडाकडे बघत आहेत अशी परिस्थिती तिच्या समोर उभी ठाकली. तो सगळाच प्रवास आणि घरी पोचल्याक्षणी सर्व जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन सूत्रं हलवणारी स्कार्लेट .\nघर लुटायला आलेल्या यांकी सैनिकाकडे मेक्सिकन युद्धात सन्मानपूर्वक मिळालेली आपल्या सासऱ्यांची तलवार न लुटता आपल्या मुलाकडे असलेली भूतकाळाची एकमेव आठवण म्हणून परत मागणारी निर्भय स्कार्लेट.\nआम्ही स्वयंपाकी आहोत, शेतमजूर नाही असे म्हणून शेतात काम करायला नकार देणाऱ्या काळ्या मजुरांना कामाला लावून त्यांच्या बरोबरीने शेतात राबणारी, त्यापायी आपल्या नाजूक हातांना घट्टे पाडून घेणारी स्कार्लेट.\nकुरकुरणाऱ्या बहिणींना सांभाळणारी, घरात घुसलेल्या यांकी सैनिकावर गोळी झाडून त्याच्याच पिस्तुलासह त्याचा मृतदेह दलदलीत नेऊन टाकणारी स्कार्लेट.\nशुद्धीवर असताना जेराल्डने तिला आयरिश माणसांबद्दल सांगितलं होतं. आयरिश माणसं प्राण देतील पण आपल्या मातीशी इमान राखून वागतील. टेरासाठी रक्ताचं पाणी करणारी स्कार्लेट जेराल्डइतकीच आयरिश आहे. टेरावर नोकरी करणाऱ्या आणि नंतर यांकी लोकांचा करवसुली अधिकारी म्हणून टेरा घशात घालायला निघालेल्या जोनास विल्किर्सन ला टेरा मिळू देता कामा नये म्हंणून पडद्याचा शिवलेला फ्रॉक घालून अटलांटाला जाणारी, ऱ्हेटकडे मदत मागणारी स्कार्लेट.\nऍशली - मेलनी - ब्यू या विल्क्स कुटुंबाला पोसणारी, ऍशलीसारखा कर्तेपण स्वीकारू शकणारा पण सज्जन स्वभावामुळे त्यात अपयशी ठरलेला पुरुषासारखा पुरुष घरी बसून असताना टेराचा प्रपंच सांभाळणारी स्कार्लेट .\nहे सगळे प्रसंग पाहिल्यावर नक्की कोणत्या अधिकाराने स्कार्लेट ओ'हारा या पुस्तकाची नायिका आहे हे पटतं.\nलेखिका मार्गारेट मिशेल हिने आपल्या आईच्या आईवर ही व्यक्तिरेखा बेतली होती म्हणतात. म्हणजे स्कार्लेट मध्ये सत्याचा काहीतरी अंश असावा. तो नसता तरीसुद्धा खिळवून टाकणारी स्कार्लेट सारखी दुसरी व्यक्तिरेखा आजवर माझ्या वाचनात आलेली नाही. शेवटी तिच्या गुणदोषांची चिकित्सा करत बसण्यापेक्षा पुस्तकातून एखाद्या भव्य शिल्पासारख्या साकार झालेल्या तिच्या त्रिमित रूपाकडेच पाहणं खरं महत्त्वाचं असं वाटायला लागतं यातच सर्व काही आलं.\nपौष कृ. ५ शके १९३०\nप्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.\nगेला उडत ; ) प्रे. निषाद सावरकर (गुरु., १५/०१/२००९ - १८:५५).\nआभार. प्रे. मीरा फाटक (शुक्र., १६/०१/२००९ - ०५:३९).\nअगदी प्रे. श्रावण मोडक (शुक्र., १६/०१/२००९ - १०:५८).\nस्कार्लेट प्रे. स्मिता१ (शुक्र., १६/०१/२००९ - ११:५६).\nमस्त प्रे. सुवर्णमयी (शुक्र., १६/०१/२००९ - १९:४३).\nलेख आवडला प्रे. पल्लवीसमीर (शुक्र., १६/०१/२००९ - २०:२१).\nअसेच प्रे. हॅम्लेट (शनि., १७/०१/२००९ - ०७:३३).\nctrl_t ने कुठेही बदला.\nपरवलीचा नवा शब्द मागवा\nह्यावेळी ४ सदस्य आणि ३७ पाहुणे आलेले आहेत.\nसध्या एकही आगामी कार्यक्रम नाही.\nआता मनोगतावर सर्व ठिकाणी लेखन करताना शुद्धलेखन चिकित्सेची सुविधा उपलब्ध आहे, तिचा लाभ घ्यावा.\nतुम्ही मराठीसाठी काय करता \nमराठी शब्द हवे आहेत - १३\n२०१३ च्या दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवण्याचे आवाहन\nमराठी माती - मराठी माणसं - मराठी मती - मराठी मानसं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.newsmarathi24.com/?p=16862", "date_download": "2020-05-29T12:56:08Z", "digest": "sha1:KDIR4I2LPIOP6EDLSD3425TL3YNRVGFB", "length": 8301, "nlines": 126, "source_domain": "www.newsmarathi24.com", "title": "अभिनेत्री कोइना मित्राला ६ महिन्याच्या तुरुंगवासाची शिक्षा | News Marathi 24", "raw_content": "\nHome मनोरंजन अभिनेत्री कोइना मित्राला ६ महिन्याच्या तुरुंगवासाची शिक्षा\nअभिनेत्री कोइना मित्राला ६ महिन्याच्या तुरुंगवासाची शिक्षा\nमुंबई : अभिनेत्री कोइना मित्रा (Koena Mitra)ला मेट्रोपॉलिटन मजिस्ट्रेट कोर्टानं महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. एका चेक बाउंसिंग प्रकरणी कोइनाला ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. याआधी मॉडेल पूनम सेठीनं केलेल्या तक्रारीनंतर कोर्टानं कोइनाला 1.64 लाख रुपये व्याजाच्या रकमेसह 4.64 लाख एवढी रक्कम पूनमला देण्याचे आदेश दिले होते.मॉडेल पूनम सेठीने 2013 मध्ये कोइनाच्या विरोधात तक्रार केली होती. मात्र फंड नसल्यानं कोइनाच चेक बाऊंस झाला होता. त्यानंतर आता याच चेक बाऊंस प्रकरणी कोइनाला कोर्टानं 6 महिन्याच्या तुरुंगवासाची शिक्षा दिली आहे\nPrevious articleलिंगायत समाजातील उपजातींना मागासवर्गात समावेशासंदर्भातील प्रस्ताव राज्य मागास वर्ग आयोगाकडे पाठविण्याचे निर्देश\nNext articleबंद सिग्नलला करवीर शिवसेनेने केला हार अर्पण \nअभिनेता इरफान खान यांचं निधन; बॉलिवूडवर शोककळा\nआता ‘राजा शिवछत्रपती’ आणि ‘आंबटगोड’ ही प्रेक्षकांच्या भेटीला..\nम्हणूनच उद्यापासून ‘स्वराज्यरक्षक संभाजी�� मालिकेचं पुन्हा प्रसारण…\nएक महिन्यात नळ पाणीपुरवठा योजना व रस्त्यांची कामे मार्गी लावावीत…\nशिक्षिकेनेच ठेवले १३ वर्षाच्या विद्यार्थ्यांबरोबर संबंध\nजिल्ह्यातून तसेच जिल्हा बाहेरुन गावात येणाऱ्या व्यक्तींना प्रतिबंध : जिल्हाधिकारी\nखासदारकीची पैज पडली महागात; दोघांवर गुन्हा दाखल\nमहादेवराव महाडिक कुठं मुलग्याच्या प्रचाराला दिसतच नाहीत : आम . सतेज पाटील यांचा...\nनिवडणूकीच्या तोंडावर दाजीपूर येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई\nपत्र देवून संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या लोकप्रतिनिधीसह संबंधितांवर गुन्हा दाखल : जिल्हाधिकारी...\nगोव्यात काँग्रेसचा सत्तास्थापनेसाठी राज्यपालांकडे दावा\nनाशिक मध्ये सिलेंडर स्फोट;एकाच घरातील तिघांचा मृत्यू\nकुसुमाग्रजांच्या काव्य वाचनाने माहिती कार्यालयात मराठी भाषा दिन\nकानडेवाडी च्या शिवशक्ती दूध संस्थेस आय.एस.ओ प्रमाणपत्र प्रदान \nमहिलांची प्रगती, समाजाची उन्नती : सौ.विजयालक्ष्मी प्रकाश आबिटकर\nमुंबई-पुण्यावरून येणाऱ्यांना सक्तीने अलगीकरण केंद्रात ठेवणार : पालकमंत्री\nआता हिंदुस्थान आणि चीन हे देश तेलखरेदीसाठी बायर्स ब्लॉकच्या तयारीत\nबामणे (ता.भुदरगड) येथे नराधम पित्याने अकरा वर्षाच्या मुलीला ठार मारले \nअसा बॉम्ब फोडेन की, महाडिकांना प्रचार थांबवावा लागेल – महसूलमंत्री चंद्रकांतदादा...\nबालिंगा पुलास भेग नव्हे तर प्रसरण गॅप ; निवासी उपजिल्हाधिकारी संजय...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://ramprahar.com/14165/", "date_download": "2020-05-29T13:01:25Z", "digest": "sha1:SBWEOME2JLYQM34PJPA64MOSARD7EKFR", "length": 9132, "nlines": 120, "source_domain": "ramprahar.com", "title": "नवी मुंबईत 764 पोलिसांच्या बदल्या - RamPrahar - The Panvel Daily Paper", "raw_content": "\nमुंबई – नवी मुंबई\nपोलादपूरमध्ये अर्धा-पाऊण किलोचे पेरू\nरायगडात नवीन 87 विंधण विहिरी\nधूळ वाफेच्या पेरणीला सुरुवात\nमुरूडमध्ये पर्स चोरांना अटक\nकर्जतमधील पुलांची कामे प्रगतिपथावर\nआमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्या हस्ते गोरगरिबांना भाजपतर्फे अन्नदान\nरायगडात 56 रुग्ण वाढले; दोघांचा मृत्यू\nलोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर\nHome / महत्वाच्या बातम्या / नवी मुंबईत 764 पोलिसांच्या बदल्या\nनवी मुंबईत 764 पोलिसांच्या बदल्या\nपाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केलेल्या नवी मुंबई पोलीस आयुक���तालयातील साडेसातशेपेक्षा जास्त पोलीस कर्मचार्र्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये पोलीस शिपायांची संख्या सर्वाधिक आहे. बहुतांशी कर्मचार्‍यांना सोयीनुसार पोलीस ठाणे त्याचबरोबर शाखा देण्यात आल्या आहेत. त्यामुळे बदली झालेल्यांमध्ये बर्‍याच अंशी समाधानाचे वातावरण आहे.\nनवी मुंबई पोलीस आयुक्तालयात नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्र त्याचबरोबर पनवेल-उरण तालुक्याचा समावेश होतो. दोन परिमंडळ असलेल्या पोलीस आयुक्तालयात पाच हजारांपेक्षा जास्त पोलीस कर्मचारी काम करतात. पूर्वीच्या तुलनेत पोलीस ठाण्यांची संख्या वाढलेली आहे. नियमाप्रमाणे एका ठिकाणी पाच वर्षे पूर्ण केलेल्या कर्मचार्‍यांची दरवर्षी सर्वसाधारण बदल्या केल्या जातात. यंदाही 764 पोलीस कर्मचार्‍यांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. त्यानुसार 316 पोलीस शिपायांच्या 4 जूनच्या परिपत्रकात बदल्यांचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. 1 जून रोजी 166 पोलीस हवालदाराच्या नवी मुंबई पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार इतरत्र बदल्या करण्यात आल्या आहेत, तर 2 जून रोजी 192 नाईक पदावर असलेल्या कर्मचार्‍यांची दुसर्‍या ठिकाणी कर्तव्यासाठी नियुक्तीचे आदेश देण्यात आले आहेत. बदल्यांमध्ये 37 महिला व पुरुष सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त पोलीस आयुक्त संजयकुमार यांनी 53 कर्मचार्‍यांची विनंती बदली मंजूर केली आहे, तर 70पेक्षा जास्त विनंत्या अमान्य करण्यात आल्या.\nPrevious एसटीत पोलीस हवालदाराला मारहाण\nNext आदई सर्कल ते चिपळे मार्गावर गतिरोधक बसवा\nपोलादपूरमध्ये अर्धा-पाऊण किलोचे पेरू\nरायगडात नवीन 87 विंधण विहिरी\nधूळ वाफेच्या पेरणीला सुरुवात\nमुरूडमध्ये पर्स चोरांना अटक\nमुरूड : प्रतिनिधी – मोबाइल असलेली पर्स चोरल्याप्रकरणी दोन जणांना मुरूड पोलिसांनी अटक केली असून, …\nपोलादपूरमध्ये अर्धा-पाऊण किलोचे पेरू\nरायगडात नवीन 87 विंधण विहिरी\nधूळ वाफेच्या पेरणीला सुरुवात\nमुरूडमध्ये पर्स चोरांना अटक\nकर्जतमधील पुलांची कामे प्रगतिपथावर\nरायगड सुरक्षा मंडळात एक हजार सुरक्षा रक्षकांची होणार भरती\nकर्जतमध्ये राष्ट्रवादीच्या संवाद सभेचा फज्जा\nतटकरेंवर भरवसा नाही, नाईलाज म्हणून पाठिंबा\nरामशेठ ठाकूर राष्ट्रवादीत जाणार असल्याचे वृत्त निराधार आणि खोडसाळच\nनेत्रतपासणी शिबिरास पाले ���ुर्दमध्ये प्रतिसाद\nपालिका कर्मचार्यांची रोह्यात आरोग्य तपासणी\nभाजप-सेनेने एकत्र राहणे काळाची गरज -सुब्रमण्यम स्वामी\nमहाविकास आघाडीकडून जनता वेठीस\nपेण ग्रामीण रुग्णालय ‘अत्यवस्थ’\nपोलादपूरमध्ये अर्धा-पाऊण किलोचे पेरू\nरायगडात नवीन 87 विंधण विहिरी\nधूळ वाफेच्या पेरणीला सुरुवात\nमुरूडमध्ये पर्स चोरांना अटक\nकर्जतमधील पुलांची कामे प्रगतिपथावर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.manogat.com/faq/subject/192", "date_download": "2020-05-29T12:39:07Z", "digest": "sha1:2SCUHMZ32R6FKFREYMRG65C3YL2KIH25", "length": 4304, "nlines": 81, "source_domain": "www.manogat.com", "title": "नेपप्र : नेपप्र विषय : संपादन | मनोगत", "raw_content": "\nस्वगृह › नेपप्र › नेपप्र विषय ›\nनेपप्र : नेपप्र विषय : संपादन\nनेहमी पडणारे संपादनविषयक प्रश्न\nमजकुरात चित्रे कशी चिकटवायची\nतक्ता (टेबल) कसा द्यावा अनु (२१|०१|१३-०३:१९)\nह्या निळ्या रेघेचं काय करायचं\nरोज थोडे थोडे लेखन करून कोठे ठेवू\nctrl_t ने कुठेही बदला.\nपरवलीचा नवा शब्द मागवा\nह्यावेळी ७ सदस्य आणि ३४ पाहुणे आलेले आहेत.\nसध्या एकही आगामी कार्यक्रम नाही.\nआता मनोगतावर सर्व ठिकाणी लेखन करताना शुद्धलेखन चिकित्सेची सुविधा उपलब्ध आहे, तिचा लाभ घ्यावा.\nतुम्ही मराठीसाठी काय करता \nमराठी शब्द हवे आहेत - १३\n२०१३ च्या दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवण्याचे आवाहन\nमराठी माती - मराठी माणसं - मराठी मती - मराठी मानसं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://prime.marathisrushti.com/category/nostalgia/", "date_download": "2020-05-29T12:35:38Z", "digest": "sha1:OFMILUWG6LL5SFQRMR4NMIHHMTIAVGGN", "length": 9643, "nlines": 66, "source_domain": "prime.marathisrushti.com", "title": "नोस्टॅल्जिया – Marathisrushti Prime", "raw_content": "\nमराठीसृष्टी दिवाळी अंक २०१९\nमुंबईतल्या रेल्वे स्टेशनांवरचे ब्रिटिशकालीन रॅम्प्स\nया स्टेशनांवरचे मोठे रॅम्प खाश्या स्वाऱ्यांसाठी आणि सर्वच फलाटाच्या दोन्ही बाजूंच्या टोकानावर असलेले लहान, रुळांमधे उतरणारे रॅम्पस सामानाची चढ उत्तर करण्यासाठी असावेत. रेल्वेच्या माल डब्यांचं प्रयोजन त्याचसाठी, गाडीच्या दोन बाजूच्या दोन टोकांवर, ड्राइव्हर आणि गार्डच्या निकट असत, ते त्याचमुळे असावं. आजही ते तसंच आहे. […]\nमुंबईतील ट्राम गाडया व जुन्या जमान्यातील वाहने\nMay 15, 2019 जगदीश अनंत पटवर्धन\nमुंबईवरील इंग्रजी सत्तेची पहिली चाळीस वर्षे लोटल्यावर साधारपणे १७१० नंतर – रोग, पराचक्रे इ. संकटांचे भय बरेचसे ओसरले ह���ते. बळ आणि आत्मविश्वास हे गुण वाढले तेव्हां काहीशा निर्भयपणाने इंग्रज प्रगतीचा मार्ग आक्रमू लागला.\nमुंबईतलं गिरगाव म्हणजे समुद्राच्या विरूद्ध बाजूला चर्नीरोड रेल्वे स्टेशनच्या बाहेर पडल्यानंतरचा परिसर. हा भाग तसा फोर्ट विभागापासून दूर म्हणजे अगदी सुरूवातीस पाहता इंग्रजांच्या दृष्टीने तसा गावाच्या बाहेरचा किंवा वेशीवरचा भाग. इथे इंग्रजांचं लक्ष दुरूनच असे. गिरगावचा परिसर हा वेगवेगळ्या वाड्यांनी बनलेला आहे. कांदेवाडी (खाडिलकर मार्ग), केळेवाडी (डॉ. भालेराव मार्ग), फणसवाडी, गायवाडी, खोताची वाडी, झावबाची वाडी वगैरे वाड्यांचा पुंजका मिळून गिरगाव बनलेलं आहे. […]\nकाळाआड गेलेली लाकडाची खेळणी…\nMay 8, 2019 जगदीश अनंत पटवर्धन\nमहाराष्ट्रात कोकण जसा खाद्यपदार्थांसाठी जितका प्रसिद्ध आहे तितकाच लाकडी खेळणी निर्मितीसाठीही आहे. कोकणातील सावंतवाडी आणि रायगड जिल्ह्यातील पेण येथे ही लाकडी खेळणी तयार केली जातात. सावंतवाडी या शहरात लाकडी वस्तू खूप चांगल्या आणि वाजवी दरात मिळतात. पालकांनी लाकडी खेळण्यांना प्राधान्य दिल्यास देशात मुख्यत्वे महाराष्ट्रात तरी नवीन झाडे लावली जातील आणि पर्यावरणाचा तोल सांभाळा जाईल अशी आशा आहे. […]\nमाझे गाव हरवले आहे \nMay 7, 2019 चिंतामणी कारखानीस\n0 माझा जन्म ठाण्यात झाला. जांभळी नाक्यावर सिद्धिविनायकाच्या मंदिरात जाताना अनोळखी चेहरे फार अभावानेच दिसत असत. आमच्या खारकर आळीत प्रत्येक […]\nरत्नागिरी जिल्ह्यातलं राजापूर तालुक्यातलं ताम्हाणे हे आमचं बारा वाड्यांचा छोटस गाव. आमच्या गावाला रोज लवकरच जाग येते तरीही दर बुधवारी आमच्या गावात जरा जास्तच गजबज जाणवायला लागते. हा दिवस असतो आमच्या आठवडी बाजाराचा. आमच्या गावापासून नऊ किलोमीटरवर पाचल नावाच्या गावी हा बाजार दर बुधवारी भरतो. फक्त आमच्याच नाही तर पाचलची पंचवीस किलोमीटरच्या परिसरातील गावांमधून लोक या बाजारासाठी येतात. […]\nमुंबईतला अभूतपूर्व गिरणी संप\nडॉ. दत्ता सामंत प्रणित मुंबईच्या गिरणी संपाला १८ जानेवारी २०१७ ला पस्तीस वर्षं पूर्ण झाली. ६५ गिरण्यांतल्या अडीच लाख कामगारांनी या संपात भाग घेतला होता. या संपाची संपूर्ण जगाने नोंद घेतली. अधिकृतपणे हा संप आजही मागे घेतलेला नाही. अनेक कामगारांना उद्ध्वस्त करणारा आणि कामगार संस्कृतीला ग्रहण लावणारा हा संप त्���ामुळेच ऐतिहासिक ठरतो. त्याची अपरिहार्यता, त्या काळातल्या घडामोडी, त्यावेळचं वातावरण आणि सरकारची भूमिका यांचा वेध घेत ते दिवस पुन्हा जागवणारा जयंत पवार यांचा लेख. […]\nप्लास्टिक मनीचा (डेबिट कार्डस्, क्रेडिट कार्डस् ) चा वापरआपल्या आयुष्यातील महत्वाचा घटक बनलाय, कारण शॉपिंग पासून, दैनंदिन बिलं भरण्यापर्यंत “क्रेडिट” अथवा “डेबिट कार्डस्” चा वापर करण्यात येतो; भली मोठी शॉपिंग असेल किंवा किराणा दुकानात सुद्धा सर्वत्र नोटाच नोटा पहायला मिळतात. […]\nमराठीसृष्टीच्या मुख्य वेबपोर्टलवर जाण्यासाठी\nसुवेळा माची-किल्ले राजगड-सह्याद्री-दख्खनचं पठार-महाराष्ट्र\nश्री अन्नपूर्णाष्टकम् – १\nकाळानुसार बदललेले सासू सून नाते – शाब्दिक खेळ\nकसे वागायचे मला कधी समजलेच नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/26001", "date_download": "2020-05-29T14:52:28Z", "digest": "sha1:RJX3ATIH475UCBJZZ2KBZURK4RZGP6N6", "length": 46466, "nlines": 269, "source_domain": "www.maayboli.com", "title": "जलदुर्ग २ - कांसा बेटावरचा पद्मदुर्ग.. | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०२०\nYou are here: मुख्यपृष्ठ /जलदुर्ग २ - कांसा बेटावरचा पद्मदुर्ग..\nजलदुर्ग २ - कांसा बेटावरचा पद्मदुर्ग..\n२- ३ वर्षांपूर्वी कुठल्यातरी ट्रेकवेळी विनयने खटकी पडल्यागत एक भन्नाट ऑफर दिली. मोजक्या मंडळींना घेऊन सहसा न होणारे सागरी किल्ले करायचे आहेत. खांदेरी-उंदेरी, पद्मदुर्ग उर्फ कांसा आणि सुवर्णदुर्ग. या सर्व किल्ल्यांवर जाण्यासाठी सगळ्यांत महत्त्वाची गोष्ट जमवावी लागणार होती ती म्हणजे स्थानिक नावाड्यांशी संपर्क नि परवानगी. हे काम विनयने इतर सोबत्यांच्या मदतीने उत्तमपैकी हाताळलं. इतर किल्ल्यांप्रमाणे हे किल्ले सहजपणे होणारे नव्हेत त्यामुळे कितीही महत्त्वाची कामे असली तरी ती बाजूला सारायला हवी होती. सगळ्यांच्या सोयीसाठी पद्मदुर्गाच्या तारखा ३-४ वेळा बदलल्या तरी शेवटी तारीख पक्की ठरली ती माझ्यासाठी अत्यंत गैरसोयीची निघाली, ....:अओ:, कारण ट्रेकच्या दुसर्‍या दिवशी चुलतभावाचं लग्न कोल्हापूरला होतं. मजबरोबर बायको नि मुलेही . टांगारुपणा करण्यासाठी यापेक्षा आणखी सोयीचं कारण कांय हवं होतं. टांगारुपणा करण्यासाठी यापेक्षा आणखी सोयीचं कारण कांय हवं होतं ...पण पद्मदुर्ग या चुंबकाने घट्ट धरून ठेवलं होतं.\nवडील लगीनघाईमुळे कोल्हापुरातच होते, त्यांना फोन करुन सांगितलं की मी आदल्या दिवशीच्या कार्यक्रमाला हजर राहू शकणार नाही. त्यांनी कारण विचारण्याआधीच फोन कट झाला. बाबांपासून मला वाचवण्याची सगळी जबाबदारी बायकोवर आली. तिला आधीच शरण गेलो होतो. माझा नेहमीचा डोंगरसोबती चिन्मय त्यावेळी डोंबिवलीतच होता आणि तोही पद्मदुर्गला येणार होता. मी ट्रेकच्या आदल्या दिवशी सगळा कबिला घेऊन त्याच्याकडे गेलो. २ ट्रेकरांच्या बायका एकत्र आल्यावर अत्यंत धोकादायक वातावरण निर्माण होतं. प्रत्येक शब्द जपून वापरावा आणि निमूट ऐकावा लागतो. चिन्मयने माझं दुसर्‍या दिवशी ट्रेक आटोपल्यानंतर, कोल्हापुरसाठी रात्रीच्या खाजगी बसचं आरक्षण करून ठेवलं होतं, त्यामुळे लग्नालाही कोल्हापुरात पहाटे मी हजर असणार होतो. हुश्श्श\nरात्रीचं जेवण आटोपून दोघेही ठरल्या वेळी+ ठिकाणी गेलो. रात्रीचा प्रवास करून पहाटे राजपुरीला पोहोचलो. तिथे एक मोठं बालगणेशाचं मंदिर आहे. जवळच एक भैरोबाचंही देऊळ आहे, तिथेच थोड्या वेळासाठी पथार्‍या पसरल्या.\nफटफटल्यावर आमच्या नावाड्याच्या, गोपाळच्या घरी गेलो. तिथे प्रत्येकाच्या पोतडीतून निघालेले च्यॅवम्याव हादडले.\nज्यांच्यामुळे पद्मदुर्गाची सफर आम्हांला घडली ते हे २ प्रमुख म्होरके... विनय कुलकर्णी - राजन महाजन. राजनची आणि टोमू उर्फ संदिपची या लेखासाठी मला मोठी मदत झाली.\nबर्‍याच वेळाने घरातून चहा आला. उशीर होत होता तसतशी चुळबुळ वाढत होती. चहा घेऊन जेटीकडे निघालो.\nवाटेत कॅमेर्‍याचीही चुळबुळ वाढली होती\nडावीकडे बलदंड जंजिरा डोकावत होता.\nराजपुरीच्या धक्क्यावर गोपाळची बोट उभी होतीच. जंजिर्‍याला जाणार्‍या पर्यटकांचीही लगबग सुरु होती.\nगोपाळची ३ मुलं आणि त्यांचे २ मित्रही मदतीसाठी सोबत येणार होते. धक्क्यावरून बोट निघेपर्यंत ८ वाजले होते. समोर बलदंड जंजिर्‍याचं प्रवेशद्वार, त्याचे बुरुज, तटातून डोकावणार्‍या तोफांची तोंडे कॅमेर्‍याला कामाला लावत होती.\nएका वेगळ्या कोनातून आज जंजिरा पहायला मिळत होता. सिद्दींचा हा अभेद्य नि बलाढ्य जलदुर्ग शेवटपर्यंत अजिंक्य राहिला. या दुर्गावर व सिद्दींच्या कारवायांवर लक्ष ठेवण्यासाठी इ.स. १६७५ मध्ये शिवाजी महाराजांनी मुरुड्च्या समोर खोल समुद्रात असलेल्या कांसा बेटावर पद्मदुर्गाचं बांधकाम करण्याची जबाबदारी दर्यासारंग व दौलतखानावर सोपवली. रसद पुरवण्याचे काम प्रभावळीचे सुभेदार जिवाजी विनायक यांच्यावर सोपवली होती. या सुभेदारांनी आपल्या कामांत कसूर केल्याचे महाराजांना समजताच संतप्त महाराजांनी १८ जानेवारी १६७५ रोजी लिहिलेले पत्र प्रसिद्ध आहे. त्यांत महाराज म्हणतात,\n' पद्मदुर्ग वसवून राजपुरीच्या उरावरी दुसरी राजपुरी केली आहे, त्याची मदत व्हावी. पाणी फाटी आदि करून सामान पावावे, ते होत नाही. पद्मदुर्ग हबशी फौजा चौफेर जेर करत असतील आणि तुम्ही ऐवज न पाठवून आरमार खोळंबून पाडाल. एवढी हरामखोरी तुम्ही कराल. न कळे की हबशीयांनी काही देऊन आपले चाकर तुम्हांस केले असतील. त्याकरिता ऐसी बुद्धी केली असेल. तरी ऐशा चाकरांस ठाकेठिक केले पाहिजेत. ब्राह्मण म्हणून कोण मुलाहिजा करु पाहतो. या उपरि बोभाट आलिया उपरि तुमचा मुलाहिजा करणार नाही...ताकीद असे.'\nसिद्दीशी संघर्ष करतच या दुर्गाची उभारणी झाली. पद्मदुर्गाशी संबंधित दुसरा महत्त्वाचा प्रसंग म्हणजे, ऑगस्ट १६७६ मध्ये मोरोपंतांनी पद्मदुर्गावर आरमारी चाकरी करणार्‍या सोनकोळ्यांना बोलावून त्यांचा सत्कार केला, त्यावेळी सोनकोळ्यांचा म्होरक्या लाय पाटील यांना 'जंजिरेयासी शिड्या तुम्ही लाऊन याव्या. आम्ही हजार धारकरी तयार केले आहेत' असे सांगितले. पंतांच्या सांगण्यानुसार लाय पाटलांनी आपली जबाबदारी पार पाडली. रात्र संपत आली तरी पंतांचे धारकरी आलेच नाहीत. शिड्या परत काढून घेऊन लाय पाटील पद्मदुर्गावर परत आले. नंतर ओशाळलेले पंत त्यांना म्हणाले,' आम्हापासून कोताई जाली. धारकरीयांनी माघार घेतली. आम्हापासोन अंतर पडले हे खरे..'. मोरोपंतांनी लाय पाटलांना रायगडावर नेले व सगळी हकिगत महाराजांच्या कानावर घातली. महाराज म्हणाले,' यांनी ऐसे कार्य केले असता तुम्ही कोताई केलीत्..कार्य राहून गेले..' या लाय पाटलांचा महाराजांनी पालखी देऊन सत्कार केला पण लाय पाटलांनी पालखी नम्रतापूर्वक नाकारली. महाराजांनी पेशव्यांना आज्ञा केली,' गलबत बांधोन त्या गलबताचे नांव पालकी ठेऊन लाय पाटील यांचे स्वाधीन करणे'. संभाजीराजांच्या काळातही पद्मदुर्ग मराठ्यांकडे होता. सिद्दीने तो नंतर जिंकून घेतला, तो शेवटपर्यंत त्याच्याकडेच राहिला.\nइतिहासाची उजळणी करण्याच्या नादांत सुरुवातीस लांबवर दिसणारा पद्मदुर्ग आत��� हळूहळू जवळ येऊ लागला.\nया दुर्गाजवळ बोट लावण्यासाठी धक्का किंवा एखादी बरीशी जागाही नसल्यामुळे गोपाळने बोट कौशल्याने ज्या ठिकाणी दोन खडकांमध्ये उभी केली तिथे लाटांमुळे तीचा एकदम भरात हलेडुले नाच सुरु होता. कसरत करतच गोपाळ आणि सहकार्‍यांच्या मदतीने सगळे कसेबसे त्या निसरड्या खडकांवर पायउतार झाले.\nजवळच पद्मदुर्गाचा पूर्वेचा दरवाजा आमच्या स्वागताला उभा होता.\nढोबळपणे पूर्वेच्या दरवाजापासून दुर्गाच्या बांधकामाचे ३ भाग पडतात. मुख्य किल्ला- पडकोट आणि भिंतीचे अवशेष. दुर्गाचं वैशिष्ट्य म्हणजे दरवाजाच्या बाहेरील भिंती आणि पुढेही काही ठिकाणी तटातले दगड समुद्राच्या पाण्याच्या शेकडो वर्षांच्या मार्‍याने झिजलेत पण त्या दगडांना जोडणारे चुन्याचे मिश्रण आजही तसेच टिकून आहे.\nमुख्य किल्ल्याला वळसा मारून आम्ही प्रथम पडकोटाकडे मोर्चा वळवला. मुख्य किल्ला व पडकोट यांमध्ये एक छोटीशी पुळण आहे. इथे शंख शिंपल्यांच्या तुकड्यांचा खच पडलेला होता. पडकोटाचं मुख्य आकर्षण म्हणजे कमलदलाच्या आकाराचा बुरुज..\nआपटेकाकांनी या किल्ल्यासंबंधीचा इतिहास व इतर माहिती सांगितली.\nपाटी लिहावी ती पुणेकरांनी तर पाठीवर कांयबाय लिहावं ते म्हमईकरांनी...\nमी सुरुवातीला पद्मदुर्गाला चुंबक म्हणालो, त्याचा प्रत्यय इथे फिरतांनाही येत होता. थोडक्या वेळात कांय कांय पाहू असं झालं होतं\nपडकोटातील तटांत शौचालयही आढळले.\nयाशिवाय कबर, पाण्याचं कोरडं टाकं, कोठाराचे अवशेष दिसतात.\nइथून जंजिर्‍याकडे पहातांना अंगात एक वेगळीच खुन्नस चढत होती, कारण आजही पद्मदुर्ग हा पडीक अवस्थेत असला तरी आपल्या राजाचा किल्ला आहे ही भावना मनांत पक्की होती. आपल्या अपयशाचा इतिहास वाकुल्या दाखवित सांगणारा जंजिरा शासनदरबारी प्रमुख पर्यटनस्थळ... मान्य करतो की जंजिरा हा इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वाचा दुर्ग आणि साहजिकच पर्यटकही मोठ्या प्रमाणात येणार.. ..पण म्हणून जंजिर्‍यापासून मैलभर अंतरावर असलेला, शिवरायांची आरमारी दूरदृष्टी नि लाय पाटलांची मर्दुमकी अभिमानानं मिरवणारा माझ्या राजाचा पद्मदुर्ग दुर्लक्षित...स्थानिकांच्या पार्ट्यांसाठी ..पण म्हणून जंजिर्‍यापासून मैलभर अंतरावर असलेला, शिवरायांची आरमारी दूरदृष्टी नि लाय पाटलांची मर्दुमकी अभिमानानं मिरवणारा माझ्या राजाचा पद्मदु���्ग दुर्लक्षित...स्थानिकांच्या पार्ट्यांसाठी योग्य परवानगीने, स्थानिकांनी आणि शासनाने मनावर घेऊन पद्मदुर्गाची सफर आणि त्याचे महत्त्व लोकांपुढे आणायलाच हवं.\nतटावरील चर्यांचा आकारही कमळाच्या पाकळ्यांचा आहे. या दुर्गाचं आढळलेलं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे दुर्गात विपूल असलेल्या तोफा. जवळपास पन्नासेकतरी तोफा आमच्या दृष्टीस पडल्या. बुजलेल्या अवस्थेतही आणखी काही असतीलही. त्याचप्रमाणे, दुर्गावर दिसलेल्या दारुच्या बाटल्या, पेपरडिशेस व बाकी कचरा या ठिकाणी स्थानिकांच्या पार्ट्या होत असणार हेच दर्शवत होता. पडकोटाच्या बाजूला खडकाळ भागानंतर भिंतीचं मोठं बांधकाम आहे. त्या भिंतीवर चढल्यावर तिथून पद्मदुर्गाचा एक वेगळा अँगल मिळेल म्हणून मी व किरण दोघांनीही वर चढून काही फोटो मिळवले.\nआता मुख्य किल्ला बघायचा राहिला होता. मुख्य किल्ल्यांत तटाला लागून रो हाऊसप्रमाणे एकाला एक लागून ८ पडीक खोल्यांचे अवशेष आहेत.\nअलिकडच्या काळांत कस्टमच्या लोकांसाठी बांधलेल्या सिमेंटच्या खोल्यांचेही अवशेष त्याचप्रमाणे त्यांच्या वापरासाठी बांधलेली पाण्याची टाकीही आहेत.\nतटावर चढायला पायर्‍या बांधल्या आहेत.\nतटामध्ये बांधलेल्या जुन्या खोल्यांचं बांधकामही पहाण्यासारखं आहे.\nगोपाळने आता बोट आधीच्या जागेवर न आणता मधल्या पुळणीच्या ठिकाणी आणली.\nजाता जाता कमळाकार बुरुजाचा फोटो घ्यायला एक भारी जागा दिसली. पळत जाऊन बुरुजाचा फोटो घेतला.\nसमुद्रातल्या या राजांच्या पद्मशिल्पाला नमस्कार करून निघालो तोवर १० वाजले होते. येतांना विनयने आणखी एक बोनस दिला. जंजिर्‍याच्या मागच्या बाजूला प्रदक्षिणा घालून नेण्याची विनंती गोपाळला केल्यावर त्यानेही बोट तिकडे वळवली. गोपाळमुळे जंजिर्‍याचा दर्या दरवाजा आम्हांला दर्यातून पाहायला मिळाला.\nराजपुरी कोळीवाड्यावर परत आल्यावर बोट धक्क्याला लावतांना लाटांमुळे नुसती लवलवत होती. गोपाळबरोबर असलेल्या मुलांना हा आटापिटा थोडा कठीणच जात होता. तो ओरडला-'.. नुसतेच पगार घेतात येड **.... काम नको करायला रांडेच्यांना...' गंमत म्हणजे त्यांत त्याचीही ३ मुले होती. गोपाळ नि राजपुरीचा निरोप घेऊन आम्ही ११ वाजता निघालो. आता लक्ष्य सामराजगड...' गंमत म्हणजे त्यांत त्याचीही ३ मुले होती. गोपाळ नि राजपुरीचा निरोप घेऊन आम्ही ११ वाजता निघालो. आता लक्ष्य सामराजगड...\nजबरी हेम छान फोटु\nफोटो आणि माहिती दोन्ही मस्त\nफोटो आणि माहिती दोन्ही मस्त\nमस्त.. पद्मदुर्ग अजूनही करायचा बाकी आहेच... जायचे नक्की होईल तेंव्हा गोपाळचा संपर्क नक्की घेईन तुझ्याकडून..\nतटामधील शौचकूप हे राजांच्या गडांचे वैशिष्ट...\nण म्हणून जंजिर्‍यापासून मैलभर\nण म्हणून जंजिर्‍यापासून मैलभर अंतरावर असलेला, शिवरायांची आरमारी दूरदृष्टी नि लाय पाटलांची मर्दुमकी अभिमानानं मिरवणारा माझ्या राजाचा पद्मदुर्ग दुर्लक्षित...स्थानिकांच्या पार्ट्यांसाठी योग्य परवानगीने, स्थानिकांनी आणि शासनाने मनावर घेऊन पद्मदुर्गाची सफर आणि त्याचे महत्त्व लोकांपुढे आणायलाच हवं.\nमला पण गोपाळचा संपर्क देऊन ठेव रे..च्यायला माझा खांदेरी-उंदेरी आणि कासा राहीलाय करायचा. हे फोटो पाहून तर जाम इच्छा बळावलीये\nमी पण ह्या भारत भेटीत जंजिरा\nमी पण ह्या भारत भेटीत जंजिरा ला भेट दिली. अगदी जन्म भर लक्शात राहील असा तो बोटी चा अनुभव होता. आधी मोटर बोट ने नेतात आणी मोटर बोट जास्तं जवळ जाऊ शकतं नसल्याने एका लहान बोटीत\ntransfer करतात. त्या बोटीतला waiting period अगदी जीव घेणा होता. बोट सारखी हलत असते. प्रचंड गर्दी, वरुन ऊन, आणी उतरताना तर फारच हाल होतात. ते नावाडी तर तुम्हाला विचार करायला ही वेळ देत नाहीत, सरळ उचलून बोट मधून काढतात आणी ठेवतात. ज्यांना motion sickness चा त्रास आहे त्यान्ची हालत तर फार खराब होते.\nदुसर्या दिवशी आम्ही हरिहरेश्वर ला गेलो. तिथे कन्गना राणावत पण आली होती. तिच्या भोवती अज्जिबात गर्दी वगेरे काही नव्हती, अगदी सिम्पल पिन्क सलवार कुर्ता घातला होता. माझ्या बरोबरच्या मुलीना ती माहिति नस्ल्याने मलाच एक्स्प्लेन करुन सान्गावे लागले.\nमस्तच रे हेम्..मस्त वर्णन आणी\nमस्तच रे हेम्..मस्त वर्णन आणी फोटो..\nच्यायला माझा खांदेरी-उंदेरी आणि कासा राहीलाय करायचा>>>> माझा खांदेरी - उंदेरी झालाय पण पद्मदुर्ग मात्र राहीलाय... जेव्हा जमत असेल तेव्हा तुला संपर्क करीन\nमला हे वर्णन वाचुन अगदी भरून\nमला हे वर्णन वाचुन अगदी भरून आलय. मुरूड माझे गाव्...कासा किल्ला कायम किनार्‍यावर उभं राहूनच पाहिलाय.माझ्या ओळखीतलं कोणीच तिथे जाऊन आलं नाहीय. धन्स. खुप बरं वाटलं पद्मदुर्गाबद्दल वाचून.\nमस्त फोटो.. गडाची छान ओळख\nमस्त फोटो.. गडाची छान ओळख करून दिली..:)\nपक्क्या, आशू.. गोपाळा गोपाळा\nमस्त माहिती आणि फोटो.\nमस्त माहिती आणि फोटो.\nसुंदर वर्णन. या गडाचे केवळ\nसुंदर वर्णन. या गडाचे केवळ दुरुनच दर्शन झाले होते. २५ वर्षांपूर्वी मुरुड गावात फारशी ये जा नसायची. त्यावेळी आमच्या परिचितांनी अगदी निक्षून सांगितले होते, कि पद्मदूर्गावर पडावाने जाणे अशक्यच आहे. म्हणून आग्रह धरला नव्हता. पण आता नीट धक्का वगैरे बांधला तर लोक जाऊ शकतील. राजांचा एक प्रयत्न म्हणून का होईना, तो आपल्यासाठी अभिमानाचाच विषय आहे.\nसगळ्या प्रतिसादकांना मनापासून धन्यवाद...\nयो - 'पक्क्या, आशू.. गोपाळा गोपाळा' .... 'जाल तेव्हा खरं..' असा अर्थ घ्यायचा कांय\nअमि - पुढच्या भागांत आहेच मुरूडचा सामराजगड.. आलोच घेऊन\nनिराली - शिडाच्या बोटी जातात पायर्‍यांपर्यंत..\nज्या लाय पाटलाचा उल्लेख ह्या\nज्या लाय पाटलाचा उल्लेख ह्या लेखात आला आहे त्याचा शिवाजी राजाने यथोचित सत्कार केला होता.\nश्रीमान योगी मध्ये देसाई म्हणतात..\nशिवाजी राजांनी ह्या पराक्रमासाठी लाय पाटलाला पालखीचा मान दिला. तेंव्हा पाटील राजांना म्हणाला,'आम्ही दर्यावरची माणसे. काय करायची आम्हाला पालखी. आणि आम्ही काय पालखी घेऊन तुमच्या दर्शनाला येणार होत काय. आम्हाला नको महाराज पालखीचा मान.'\nत्यावर राजांनी खुश होऊन पाटलांना 'पालखी' नावाचे गलबत बांधून देण्याची घोषणा केली...\nपद्मदुर्ग बांधणीचे काम नेमके\nपद्मदुर्ग बांधणीचे काम नेमके कधी सुरू झाले हे सांगू शकशील का हेम\nमाझ्यामते ते काम १६६७ नंतर सुरू झाले असावे..\nरोहन, महाराजांनी सुभेदार जिवाजी विनायकांस लिहिलेल्या खडसावणीच्या पत्राची तारीख १८ जाने. १६७५ आहे, ज्यावेळी दुर्गाचं बांधकाम सुरु होतं. लाय पाटलांचा प्रसंग १६७६ मधला आहे, म्हणजे त्यावेळी दुर्गबांधणी पूर्ण झाली असावी. हा सनाचा उल्लेख लेखांत आलेला आहे.\nहोय.. बरोबर.. माझ्याकडे जे\nहोय.. बरोबर.. माझ्याकडे जे पत्र आहे त्यात जिवाजी विनायकला समज देणारे उद्गार राजांनी १६७५ मध्ये काढलेले आहेत. तेंव्हा रसद पोचती होत होती म्हणजे गड पूर्ण झाला होता बहुदा. ते पत्र मी इथे मायबोलीवर देखील इतिहास विभागात टाकले होते.\nलाय पाटलांचा प्रसंग १६७६ मधला आहे>> ह्यासाठी मला संदर्भ दे ना.... मला काहीच सापडत नव्हत..\nनविन गडाची ओळख झाली.\nनविन गडाची ओळख झाली. धन्यवाद.\nबाकी गुग्लुन पाहिले असता हे मिळाले ते खरे आहे का\nमी जेव्हा मुरुड ला गेलो होतो\nमी जे��्हा मुरुड ला गेलो होतो ४/५ वर्षापूर्वी तेव्हा सांगण्यात आले कि पद्मदुर्गवर जायला कस्टमची खास परवानगी काढावी लागते. आता परवानगीची गरज नसली तर चला जायचा प्लान करायला हवा.\nमी पण घेईन गोपाळचा नं तुझ्याकडून\nदगडा, फिदीफिदी काय करतोयस तू येणार नाहीयेस का\n>>> ही माहिती तुला कुठून मिळाली ही माहिती चुकीची आहे... किल्ला शिवाजी राजांच्या कारकीर्दीतच बांधला गेला. संभाजी राजांनी त्याला मजबुती नक्की आणली होती शिवाय एक सेतू ही बांधला होता. तोफा अधिक जवळ नेण्यासाठी...\nकिल्ला तोफांच्या प्रचंड भडिमारात मराठ्यांनी कसा बांधला असेल तो हे इतका मजबूत की आजही दगड झिजला पण सांधा झिजत नाहीये...\nहेम्.मस्तच. सुंदर वर्णन आणी\nहेम्.मस्तच. सुंदर वर्णन आणी फोटो..\nमाझा पन कासा राहीलाय करायचा>>>> खांदेरी - उंदेरी झालाय पण पद्मदुर्ग मात्र राहीलाय.\nहोय मनोज मी पन आहे कासा किल्ला करायला. ६ जुन ते १० जुन मी अलिबागला आहे काही तरी जुगाड करतो, किवा हेम ल संपर्क करु. रीप्लाय कर.\nएकदम जबरीच.. मस्त आहे की हा\nएकदम जबरीच.. मस्त आहे की हा किल्ला...\nव्वा... जंजिरा आणि पद्मदुर्ग... सोबत लाय पाटिल... सुंदर वर्णन आणि माहिती.\nअरे माझ्या माहीती नुसार तर हा\nअरे माझ्या माहीती नुसार तर हा किल्ला नेव्ही च्या ताब्यात होता अन तिथे जायला स्पेशल परवानगी लागते\nजबर.. जंजिरा २-३ वेळा\nजंजिरा २-३ वेळा पाहिलाय, आणि प्रत्येक वेळी पद्मदुर्ग कसा असेल याचा विचार मनात आलेला आज आपण ती सफर घडवलीत.. मनःपूर्वक आभार \nनेक्स्ट टाईम, पद्मदुर्ग पाहायचा नक्कीच प्रयत्न राहिल, नक्कीच आपली गरज भासेल तेव्हा \nछान वर्णन आणि माहिती. जंजीरा\nछान वर्णन आणि माहिती. जंजीरा केला होता तेव्हाच पद्मदुर्ग करायचं ठरत होत.. दुर्दैवाने काही अनुत्साही लोकामुळे राहून गेलं. आता कधी जमेल कुणास ठाऊक\nसुंदर माहिती आणि फोटो...\nसुंदर माहिती आणि फोटो...\nटिल्लू, चुकीची माहिती आहे.\nटिल्लू, चुकीची माहिती आहे. किल्ला शिवाजीराजांच्याच कारकिर्दीत बांधलाय. जंजिर्‍याहून तोफांचा मारा पद्मदुर्गापर्यंत पोहोचणे कठीण वाटते. दुर्गबांधणीआधी जंजिर्‍याच्या तोफा इथवर इजा पोहोचवणार नाहीत हा मुख्य मुद्दा महाराजांनीही लक्षात घेतला असेलच की.. खालून ११ व्या फोटोत अंतराची कल्पना येते. किल्ल्यावरील अवशेष भग्न पावलेत ते आपल्याच अनास्थेमुळे.. खालून ११ व्या फोटोत अंतराची कल्पना येते. किल्ल्यावरील अवशेष भग्न पावलेत ते आपल्याच अनास्थेमुळे.. तरीही आता जे काही आहे तेही खूप आहे असं म्हणायला हवं.\nपक्क्या, संभाजीराजांनी पद्मदुर्गाला मजबूती नक्की आणली होती हा संदर्भ कुठे आहे तो मिळेल कां कारण इंग्रजांच्या २६ डिसें. १६८९ रोजीच्या एका पत्रांत, मुंबईच्या सभोवतालचा प्रदेश आता संभाजीराजाकडून मोगलांकडे गेला आहे. या राजाकडे आता खांदेरी, कुलाबा कोट व पद्मदुर्ग इतकेच कांय ते उरले आहेत, तेही अनिश्चित परिस्थितीत सांभाळले गेले आहेत....असा उल्लेख आढळतो.\nशिवाय एक सेतू ही बांधला होता. तोफा अधिक जवळ नेण्यासाठी... तो जंजिर्‍यावरील स्वारीचा भाग होता. यांत पद्मदुर्गाचा संबंध नाही. सेतू बांधण्याचे काम सुरु झाले होते पण औरंगजेब दक्षिणेत उतरल्यामुळे त्यांना अर्धवट सोडावे लागले. त्या सेतूचे अवशेष राजपुरीत आजही ओहोटीच्या वेळी आपण बघू शकतो.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://worldwarthird.com/index.php/2018/03/13/russian-president-third-world-war-test-missile-uk/", "date_download": "2020-05-29T13:13:24Z", "digest": "sha1:UM4T6ON35O5R2R2M257NOIBLOWIS3E2R", "length": 18228, "nlines": 154, "source_domain": "worldwarthird.com", "title": "ध्वनीच्या दसपट वेगवान क्षेपणास्त्राची चाचणी करून रशियन राष्ट्राध्यक्षांनी तिसर्‍या महायुद्धाची तयारी दाखवली - ब्रिटनच्या दैनिकाचा दावा", "raw_content": "\nवॉशिंग्टन - उघुरवंशी इस्लामधर्मियों पर चीन कर रहें बेरहम अत्याचारों की अमरिकी संसद ने गंभीरता…\nवॉशिंग्टन - उघुरवंशीय इस्लामधर्मियांवर चीन करीत असलेल्या अनन्वित अत्याचारांची गंभीर दखल अमेरिकेच्या संसदेने घेतली आहे.…\nवॉशिंग्टन - कोरोना वायरस की महामारी का फ़ैलाव करके चीन ने जानबूझकर हज़ारों अमरिकी नागरिकों…\nवॉशिंग्टन/तेहरान – ईरान नागरी परमाणु समझौते का उल्लंघन कर रहा होने का आरोप कर अमरीका…\nवॉशिंग्टन/तेहरान – इराण नागरी अणुकराराचे उल्लंघन करीत असल्याचा आरोप करुन अमेरिकेने बुधवारी इराणवरील निर्बंधांचा फास…\nदमास्कस - अमरीका ने पॅट्रियॉट हवाई सुरक्षा यंत्रणा सिरिया के ईशान्य भाग में तैनात की…\nवॉशिंग्टन - चीनने कोरोनाव्हायरसच�� साथ फैलावून हजारो अमेरिकी नागरिकांची जाणीवपूर्वक हत्या घडवली, असा घणाघाती आरोप…\nदमास्कस - अमेरिकेने पॅट्रियॉट हवाई सुरक्षा यंत्रणा सिरियाच्या ईशान्य भागात तैनात केली आहे. सिरियन कुर्दांच्या…\nध्वनीच्या दसपट वेगवान क्षेपणास्त्राची चाचणी करून रशियन राष्ट्राध्यक्षांनी तिसर्‍या महायुद्धाची तयारी दाखवली – ब्रिटनच्या दैनिकाचा दावा\nमॉस्को – ध्वनीच्या दसपट वेगवान असलेल्या ‘किंझाल’(डॅगर) या नव्या हायपरसोनिक क्षेपणास्त्राची चाचणी करून रशियाने पुन्हा एकदा जगभरात खळबळ माजविली. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्या स्फोटक विधानांच्या पार्श्‍वभूमीवर रशियाने केलेली ही चाचणी लक्षवेधी ठरते. ‘किंझाल’ क्षेपणास्त्राची चाचणी करून रशियन राष्ट्राध्यक्षांनी आपण तिसरे महायुद्ध छेडू शकतो, हे सार्‍या जगाला दाखवून दिले आहे, असा दावा ब्रिटनच्या एका दैनिकाने केला आहे.\nरविवारी रशियाने ‘किंझाल’(डॅगर) या नव्या हायपरसोनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाने दिली. ‘मिग-३१’ या ‘सुपरसॉनिक इंटरसेप्टर’ लढाऊ विमानातून ‘किंझाल’ची चाचणी करण्यात आली असून त्याचा वेग ध्वनीच्या तब्बल १० पट असल्याचा दावा करण्यात आला आहे.\nरशियाच्या साऊथ मिलिटरी ड्रिस्ट्रिक्टमधून मिग-३१ लढाऊ विमानाने हाय प्रिसिजन किंझाल क्षेपणास्त्र यंत्रणेची चाचणी घेतली. योजनेप्रमाणे चाचणी पार पडली व लक्ष्य अचूक भेदण्यात क्षेपणास्त्र यशस्वी ठरले. किंझाल क्षेपणास्त्र यंत्रणेने सर्व निकष पूर्ण केले’, अशा शब्दात रशियन संरक्षण मंत्रालयाने हायपरसोनिक क्षेपणास्त्र चाचणीची माहिती दिली. ‘किंझाल हायपरसोनिक मिसाईल’चा वेग प्रति तास १२ हजार ३९० किलोमीटरहून जास्त असून क्षेपणास्त्राने दोन हजार किलोमीटरपेक्षा अधिक अंतरावरील लक्ष्य भेदल्याचा दावा करण्यात आला आहे.\n‘किंझाल’ क्षेपणास्त्राच्या चाचणीचा व्हिडिओ प्रदर्शित करण्यात आला असून त्यात वैमानिक ‘मिग-३१’मध्ये चढण्याची तसेच क्षेपणास्त्र डागण्याची दृश्ये आहेत. रविवारी चाचणी घेण्यापूर्वी ‘मिग-३१’ने ‘किंझाल’ क्षेपणास्त्रासह जवळपास २५० वेळा उड्डाण केल्याची माहितीही रशियन संरक्षण मंत्रालयाने दिली. चाचणी घेण्यापूर्वीच सदर क्षेपणास्त्र रशियाच्या ‘साऊथ मिलिटरी डिस्ट्र���क्ट’मध्ये तैनात असणार्‍या ‘मिग-३१’ पथकात सामील करण्यात आले आहे. ‘किंझाल हायपरसोनिक मिसाईल’ ‘क्षेपणास्त्रभेदी यंत्रणां’ना गुंगारा देऊन जमीन तसेच सागरी क्षेत्रातील लक्ष्ये भेदू शकते, असा दावाही रशियाने केला आहे.\nआपल्या आधीच्या भाषणात ‘किंझाल’ क्षेपणास्त्राबद्दल बोलताना राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी हे सर्वोत्तम शस्त्र असल्याचा दावा केला होता. तसेच हे क्षेपणास्त्र रशियाच्या दक्षिणेकडे तैनात करण्यात आले आहे, असेही राष्ट्राध्यक्ष पुतिन म्हणाले होते. ‘रशियाने आजवर उपस्थित केलेले मुद्दे व आक्षेप याकडे पाश्‍चिमात्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केले. पण आता मात्र त्यांना रशियाचे ऐकावेच लागेल’, असे सांगून राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी रशियाच्या अतिप्रगत क्षेपणास्त्रांच्या क्षमतेवर विश्‍वास व्यक्त केला.\nदरम्यान, ‘किंझाल’ची चाचणी करून रशियन राष्ट्राध्यक्षांनी आपण तिसरे महायुद्ध छेडण्यास तयार असल्याचा ‘संदेश’ सार्‍या जगाला दिल्याचा दावा ‘डेलि मेल’ नावाच्या ब्रिटनच्या दैनिकाने केला आहे.\nसिरियातील सत्ताबदलासाठी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची अमेरिकन कॉंग्रेसकडे ५० कोटी डॉलर्सची मागणी\nतिसरे महायुद्ध भडकल्यास अंतराळातील तळ मानवी जीवन सुरक्षित राखतील – उद्योजक एलॉन मस्क यांचा दावा\nजैविक युद्ध के खिलाफ सज्जता के लिए ब्रिटिश सैनिकों को ‘अँथ्रेक्स’ का टीका- ब्रिटिश रक्षामंत्री की घोषणा\nलंडन: विदेश में तैनात ब्रिटिश सैनिकों…\nरशिया व इराणला वेळीच रोखले नाही तर आखातात युद्धाचा भडका उडेल – अमेरिकेच्या माजी वरिष्ठ लष्करी अधिकार्‍यांचा दावा\nवॉशिंग्टन/लंडन - ‘रशिया आणि इराण, दोघेही…\nअमरिका की यात्रा के दौरान सऊदी के प्रिन्स मोहम्मद से येमेन के हमलों का समर्थन\nवॉशिंग्टन: अमरिका की राजधानी वॉशिंग्टन,…\nपॅरिस पर हुआ आतंकवादी हमला, तीसरे महायुद्ध का हिस्सा – पोप फ्रान्सिस\nपॅरिस पर हुये भीषण आतंकवादी हमले पर ख्रिस्ती…\nचीनचे उपग्रहभेदी ‘डीएन-३’ क्षेपणास्त्र\nमॉस्को, दि. ८ (वृत्तसंस्था) - ‘ज्यात रशिया…\nअमरिकी संसद में उघुर बिल पारित; तिब्बत की आज़ादी का विधेयक भी हुआ पेश\nअमेरिकेच्या संसदेत उघुर बिल मंजूर, तिबेटच्या स्वातंत्र्याचे विधेयक सादर\n‘कोरोना वायरस’ के ज़रिये चीन ने हज़ारों अमरिकन्स की हत्या करवाई – लेखक विश्‍लेषक गॉ��्डन चँग का आरोप\nअमरीका ने ईरान पर निर्बंधों का शिकंजा और ज़ोर से कसा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "http://www.manogat.com/faq/subject/193", "date_download": "2020-05-29T13:36:09Z", "digest": "sha1:LIVNZAYEBSSWENZAGUXURV3ZUCLOWIEQ", "length": 4586, "nlines": 81, "source_domain": "www.manogat.com", "title": "नेपप्र : नेपप्र विषय : शुद्धलेखनचिकित्सा | मनोगत", "raw_content": "\nस्वगृह › नेपप्र › नेपप्र विषय ›\nनेपप्र : नेपप्र विषय : शुद्धलेखनचिकित्सा\nनेहमी पडणारे शुद्धलेखनचिकित्साविषयक प्रश्न\nआधी लिहिलेल्या लेखाचे शुद्धलेखन कसे तपासावे\nप्रतिसाद किंवा व्यक्तिगत निरोपाचे शुद्धलेखन कसे तपासावे\nनवीन लेख लिहिताना शुद्धलेखन कसे तपासावे\nहा विभाग कशासाठी आहे\nctrl_t ने कुठेही बदला.\nपरवलीचा नवा शब्द मागवा\nह्यावेळी ७ सदस्य आणि ३१ पाहुणे आलेले आहेत.\nसध्या एकही आगामी कार्यक्रम नाही.\nआता मनोगतावर सर्व ठिकाणी लेखन करताना शुद्धलेखन चिकित्सेची सुविधा उपलब्ध आहे, तिचा लाभ घ्यावा.\nतुम्ही मराठीसाठी काय करता \nमराठी शब्द हवे आहेत - १३\n२०१३ च्या दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवण्याचे आवाहन\nमराठी माती - मराठी माणसं - मराठी मती - मराठी मानसं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/editorial/samwad/in-the-dark-of-law-for-the-elderly/articleshow/70200143.cms", "date_download": "2020-05-29T14:37:18Z", "digest": "sha1:ZKEMSCHRGF6H3EM7LFTWY5AKRCC67ESB", "length": 17284, "nlines": 95, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nप्रकाश नारायण बोरगांवकर सून आणि मूलगा मिळून छळ करत असतील, तर ज्येष्ठांना मदत होऊ शकेल असा कायदा २००७ मध्ये झाला...\nसून आणि मूलगा मिळून छळ करत असतील, तर ज्येष्ठांना मदत होऊ शकेल असा कायदा २००७ मध्ये झाला. परंतु त्याची माहिती अनेकांना आजही नाही. 'हेल्प एज इंडिया' ही संस्था या कायद्याविषयी जागृती निर्माण करते आहे. या माहिमेविषयी माहिती देणारा लेख...\nवैद्यकीय शास्त्रातील संशोधनामुळे असाध्य रोगांवर उपचार उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे माणसाचे एकूणच आयुर्मान वाढले आहे. अर्थातच ह्याचा परिणाम ज्येष्ठ नागरिकांच्या लोकसंख्येवरही झाला आहे. आज भारतातच ज्येष्ठ नागरिकांची (६० वर्षं किंवा त्यापेक्षा जास्त वय असणारे) संख्या जवळपास ११.५० कोटी आहे. त्यामध्���े ५३ टक्के महिला आहेत. तर ९० टक्के ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन नाही आणि ४० टक्के ज्येष्ठ नागरिक एकटे राहतात.\nज्येष्ठ नागरिकांच्या या वाढत्या लोकसंख्येमुळे व त्यांना भेडसावत असलेल्या समस्यांमुळेच त्यांच्यासंबंधाने समाजात जनजागृती व्हावी, ह्या उद्देशाने युनायटेड नेशनने (UN) १ ऑक्टोबर हा 'जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस' व १५ जून हा 'जागतिक ज्येष्ठ नागरिक छळ प्रतिबंध जागृती दिवस' म्हणून जाहीर केला आहे. हे सगळं लक्षात घेऊनच ज्येष्ठांचा होणारा छळ व त्यांच्यावर होणारा अत्याचार, याबद्दल 'हेल्प एज इंडिया'तर्फे गेली ६ वर्षं भारतात सर्वेक्षण करण्यात आलं. ह्या सर्वेक्षणातून हे लक्षात आलं आहे की मुलगा व सून ह्यांच्याकडून ज्येष्ठ नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर छळ होत आहे. ह्यामध्ये शाब्दिक, आर्थिक, शारीरिक छळ अशा सर्व प्रकारच्या छळांचा समावेश आहे. छळ करण्याचं प्रमुख कारण म्हणजे- संपत्ती. मात्र अशा कोणत्याही प्रकारे मुलांकडून (मुलगा/मुलगी) व सुनांकडून ज्येष्ठ नागरिकांचा छळ होत असेल व त्यांच्याकडून कुठलीही आर्थिक मदत ज्येष्ठ नागरिकांना होत नसेल, तर ज्येष्ठ नागरिकांना मदत करण्यासाठी कायदा आहे- आई-वडील व ज्येष्ठ नागरिक यांच्या चरितार्थ व कल्याणासाठी नियम, २००७ (Maintenance and Welfare of Parents and Sr. Citizen Act, 2007). परंतु ह्या कायद्याची माहिती बऱ्याच ज्येष्ठ नागरिकांना, युवा पिढीला व पोलिस खात्यात काम करीत असलेल्या व्यक्तींनाही नाही. म्हणूनच 'हेल्प एज इंडिया'तर्फे सध्या ह्या कायद्याविषयी जागृती निर्माण केली जात आहे. ज्येष्ठ नागरिकांचा मुलांकडून छळ होत असेल किंवा त्यांची Property मुलांनी बळकावून घेतली असेल किंवा त्यांना मुलांकडून कुठलीही आर्थिक मदत मिळत नसेल, तर ह्या कायद्याद्वारे ज्येष्ठ नागरिकांना मदत मिळू शकते. ह्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात, जिल्हाधिकारी कार्यालयात न्यायाधिकरण स्थापित करण्यात आलं आहे. ह्या कायद्याअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना निर्वाह खर्चासाठी मुलांकडून दरमहा रु. ५०००/- मिळू शकतात. निर्वाह खर्चाची रक्कम न दिल्यास मुलांना दंड म्हणून रु. १५०००/- आणि/किंवा ३ महिने तुरुंगवास ह्या कायद्याअंतर्गत होऊ शकतो. Property बळकावून मुलांतर्फे ज्येष्ठ नागरिकांना त्रास होत असेल, तर ह्या कायद्यामुळे ज्येष्ठांना मदत मिळू शकते. विशेष म्हणजे हा कायदा संपूर्ण भारतात लागू आहे.\nज्येष्ठ नागरिकांचा छळ म्हणजे - उजेडात न आलेलं कटू सत्य. याचं कारण म्हणजे ज्येष्ठ नागरिक याची वाच्यता करत नाहीत. सर्व त्रास ते गुपचूप सहन करतात. आपल्याच व्यक्तीकडून त्रास झाल्यावर, कोणाला सांगायचं हे कळत नाही. सांगितलं तर पाहिजे ती मदत मिळत नाही, उलट त्रास वाढण्याची शक्यता. गेल्या काही वर्षांपासून जनजागृती वाढल्याने, बरेच ज्येष्ठ आता पुढे येऊन बोलत आहेत. हेल्प एज इंडियाद्वारे ज्येष्ठ नागरिकांसाठी हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. त्या हेल्पलाइनचा नंबर आहे - १८००१८०१२५३ (18001801253). हा Toll Free नंबर आहे. या नंबरवर दररोज ११ ते १४ कॉल्स येतात. त्यात ५० ते ६० टक्के कॉल्स हे ज्येष्ठ नागरिकांचा छळ वा त्रास यासंबंधी असतात. आम्ही ज्येष्ठ नागरिक व त्यांच्या कुटुंबातील सदस्य (जे छळ करतात ते) ह्यांची वेगवेगळी (Separate) भेट घेऊन त्यांचं म्हणणे ऐकतो. त्यानंतर ह्या सर्वांची एकत्र भेट घेऊन त्यांना मार्गदर्शन करतो. आमचा आतापर्यंतचा अनुभव असा आहे की १० पैकी ५ केसेस समजून घेतात व त्यांचा Problem Solve होतो. जे समजून घेत नाही किंवा ऐकतच नाही, त्या सर्वांना आम्ही या कायद्याबद्दल सांगतो व न्यायाधिकरणाकडे जाण्यास सांगतो. तेव्हा लक्षात येतं की बऱ्याच ज्येष्ठ नागरिकांना आणि कुटुंब सदस्यांना ह्या कायद्याची माहिती नाही. जे ज्येष्ठ नागरिक आपली फिर्याद न्यायाधिकरणाकडे घेऊन गेलेत, त्यातील बऱ्याच ज्येष्ठांना निर्वाह खर्चासाठी मुलांकडून आर्थिक मदत मिळाली आहे, तर काही ज्येष्ठांना त्यांचं घर परत मिळालं आहे. काही ज्येष्ठांना न्यायाधिकरणाकडून निकाल मिळाला तरीही, मुलांनी त्याचे पालन केले नाही. तेव्हा त्यांनी पोलिसांकडे फिर्याद केली, परंतु पोलिसांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. कारण पोलिसांनाही ह्या कायद्याचे पूर्ण ज्ञान नव्हते. न्यायाधिकरणाचा निकाल राबवण्यामध्ये पोलिस यंत्रणेचा सहभाग महत्त्वाचा आहे.\nज्येष्ठ नागरिक व कुटुंबातील सदस्य ह्यांना मार्गदर्शन व समुपदेशन करून त्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्नही 'हेल्प एज इंडिया' प्रामुख्याने करीत आहे. हेल्प एज इंडिया, एक सामाजिक संस्था असून गेल्या ४१ वर्षांपासून ज्येष्ठांच्या कल्याणासाठी संपूर्ण भारतात काम करीत आहे. ह्या कायद्याविषयी जागृती निर्माण करण्यासाठी 'हेल्प एज इंडिया'तर्फे ज्येष्ठ नागरिक संघ, शासकीय/अशासकीय संस्था, कॉलेज, कंपनी (Corporate) या ठिकाणी चर्चासत्रांचं आयोजनही करण्यात येतं. ज्येष्ठांना मदत करणारा व त्यांना सन्मानाने जगण्यास प्रवृत्त करणारा हा कायदा आहे, त्याचा प्रसार करण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोतच, पण तो इतरांनीही केला पाहिजे. कारण एकंदरीत या कायद्याबद्दलची अनभिज्ञता पाहता, त्याबद्दल जनजागृती करणं महत्त्वाचं आहे.\n(लेखक 'हेल्प एज इंडिया'चे संचालक आहेत.)\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nचीन विरुद्ध अवघे जग...\nकरोना पॅकेज : आकाराने मोठे, पण खोटे\nआत्मनिर्भर भारत : राष्ट्रीय स्वावलंबनाची हाक...\nकरोनाचा संसर्ग बळावला तर\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nसून मुलगा प्रकाश नारायण बोरगांवकर ज्येष्ठांसाठीचा कायदा law protection for senior citizes\nस्थलांतरितांसाठी धावली ठाण्याहून रेल्वे\nकरोनाचा धक्का; काल १२ तर आज १५ हजार जणांना काढून टाकले\nया १३ शहरांनी संपूर्ण देशाची चिंता वाढवली\nविशेष ट्रेन बंद करणार नाही, यूपी सरकारचा यू-टर्न\n'या लीगचे नियम पाळले तर भारतात क्रिकेट सुरु होईल'\n माकड करोना चाचणीचे सॅम्पल हिसकावून पळून गेले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/sensex-today", "date_download": "2020-05-29T14:40:30Z", "digest": "sha1:DNM4DS5NWYAIPO6Y5KIKHIF7DSKX7PSY", "length": 5820, "nlines": 88, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nतीन दिवसात सेन्सेक्सची १५०० अंकांची कमाई ; गुंतवणूकदार मालामाल\nबँकिंग शेअर्सची चलती ; सेन्सेक्स, निफ्टीची घोडदौड जोरात\nसेन्सेक्स ९०० अंकांनी वधारला ; शेअर गुंतवणूकदारांची तुफान कमाई\nशेअर बाजारात घसरण ; गुंतवणूकदारांना तेजीची हुलकावणी\nRBI ची मलमपट्टी तरीही शेअर बाजार कोसळला ; ही आहेत कारणे\nसेन्सेक्सची आगेकूच ; तेजीच्या लाटेत निर्देशांक वधारले\nगुंतवणूकदारांची कमाई ; दोन्ही शेअर निर्देशांकांची झेप\nभांडवली बाजारात तेजीत; निर्देशांक वधारले\nशेअर गुंतवणूकदार पोळले ; सेन्सेक्स १ हजार अंकांनी कोसळला\nशेअर बाजार गडगडला ; चौफेर विक्रीने निर्दे��ांकात घसरण\nशेअर बाजारातील पडझड कायम, गुंतवणूकदार धास्तावले\nगुंतवणूकदारांना तेजीची हुलकावणी; शेअर निर्देशांकात घसरण\nशेअर बाजारात तेजी परतली; निर्देशांक वधारले\nगुंतवणूकदारांचा थरकाप; पाच लाख कोटी गमावले\nशेअरमधील तेजीला ब्रेक; ही आहेत कारणे\nरिझर्व्ह बँकेची फुंकर; गुंतवणूकदारांची कमाई\nशेअर तेजीत : गुतंवणूकदारांची जोरदार खरेदी\nशेअर बाजार उसळला ; निर्देशांकाची झेप\nबाजार गडगडला:गुंतवणूकदारांना करोनाची धास्ती\nशेअर बाजार उसळला: सेन्सेक्सची १२०० अंकांची झेप\nशेअर बाजारात पुन्हा पडझड; ९०० अंकांची घसरण\nशेअर बाजार तेजीत; सेन्सेक्स-निफ्टी वधारले\nशेअर कोसळला; इंड्सइंड बँकेचे गुंतवणूकदार पोळले\nगुंतवणूक तज्ज्ञांचे धाबे दणाणले, केली 'ही' मागणी\nसेन्सेक्स कोसळला; पाऊण तास ट्रेडिंग बंद\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://ramprahar.com/17561/", "date_download": "2020-05-29T13:20:30Z", "digest": "sha1:4AIL33DCTXZT6BT4JBWTRTHHJIELJ3AJ", "length": 7077, "nlines": 120, "source_domain": "ramprahar.com", "title": "भारतीय फलंदाजांचा लाजिरवाणा पराक्रम - RamPrahar - The Panvel Daily Paper", "raw_content": "\nमुंबई – नवी मुंबई\nपोलादपूरमध्ये अर्धा-पाऊण किलोचे पेरू\nरायगडात नवीन 87 विंधण विहिरी\nधूळ वाफेच्या पेरणीला सुरुवात\nमुरूडमध्ये पर्स चोरांना अटक\nकर्जतमधील पुलांची कामे प्रगतिपथावर\nआमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्या हस्ते गोरगरिबांना भाजपतर्फे अन्नदान\nरायगडात 56 रुग्ण वाढले; दोघांचा मृत्यू\nलोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर\nHome / महत्वाच्या बातम्या / क्रीडा / भारतीय फलंदाजांचा लाजिरवाणा पराक्रम\nभारतीय फलंदाजांचा लाजिरवाणा पराक्रम\nभारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील उपांत्य फेरीच्या सामन्यात भारतीय संघाची अतिशय खराब सुरुवात झाली. पावसाने व्यत्यय आणल्यानंतर दुसर्‍या दिवसाच्या खेळात भारताने न्यूझीलंडला 239 धावांवर रोखले, मात्र 240 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवातही खराब झाली.\nसलामीवीर रोहित शर्मा, लोकेश राहुल आणि कर्णधार विराट कोहली हे अवघी एक धाव काढून माघारी परतले. वन डे क्रिकेटच्या इतिहासात ���ारताच्या आघाडीच्या फळीतले तिन्ही फलंदाज एक धाव काढून माघारी परतण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे.\nPrevious द्युती चंदचे ऐतिहासिक ‘सुवर्ण’\nNext राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेसाठी हंसनी पाटीलची निवड\nपोलादपूरमध्ये अर्धा-पाऊण किलोचे पेरू\nरायगडात नवीन 87 विंधण विहिरी\nधूळ वाफेच्या पेरणीला सुरुवात\nमुरूडमध्ये पर्स चोरांना अटक\nमुरूड : प्रतिनिधी – मोबाइल असलेली पर्स चोरल्याप्रकरणी दोन जणांना मुरूड पोलिसांनी अटक केली असून, …\nपोलादपूरमध्ये अर्धा-पाऊण किलोचे पेरू\nरायगडात नवीन 87 विंधण विहिरी\nधूळ वाफेच्या पेरणीला सुरुवात\nमुरूडमध्ये पर्स चोरांना अटक\nकर्जतमधील पुलांची कामे प्रगतिपथावर\nरायगड सुरक्षा मंडळात एक हजार सुरक्षा रक्षकांची होणार भरती\nकर्जतमध्ये राष्ट्रवादीच्या संवाद सभेचा फज्जा\nतटकरेंवर भरवसा नाही, नाईलाज म्हणून पाठिंबा\nरामशेठ ठाकूर राष्ट्रवादीत जाणार असल्याचे वृत्त निराधार आणि खोडसाळच\nकामोठ्यातील रोडवर सामाजिक संदेश\nमतदान केंद्रावर आता अत्यावश्यक सेवा उपलब्ध\nकबड्डी स्पर्धेत उरण संघ विजेता\nराज्यात मतदानाची सरासरी कमी होण्यास जबाबदार कोण\nपाली येथे सायरनमुळे दरोड्याचा प्रयत्न फसला\nपोलादपूरमध्ये अर्धा-पाऊण किलोचे पेरू\nरायगडात नवीन 87 विंधण विहिरी\nधूळ वाफेच्या पेरणीला सुरुवात\nमुरूडमध्ये पर्स चोरांना अटक\nकर्जतमधील पुलांची कामे प्रगतिपथावर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://ramprahar.com/17723/", "date_download": "2020-05-29T14:21:03Z", "digest": "sha1:E52I64GVMRJV3JS4FMJWHXTWEMBBRPFD", "length": 10994, "nlines": 119, "source_domain": "ramprahar.com", "title": "श्रीवर्धन मतदारसंघातील मुंबईवासीयांचा मेळावा - RamPrahar - The Panvel Daily Paper", "raw_content": "\nमुंबई – नवी मुंबई\nपोलादपूरमध्ये अर्धा-पाऊण किलोचे पेरू\nरायगडात नवीन 87 विंधण विहिरी\nधूळ वाफेच्या पेरणीला सुरुवात\nमुरूडमध्ये पर्स चोरांना अटक\nकर्जतमधील पुलांची कामे प्रगतिपथावर\nआमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्या हस्ते गोरगरिबांना भाजपतर्फे अन्नदान\nरायगडात 56 रुग्ण वाढले; दोघांचा मृत्यू\nलोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर\nHome / महत्वाच्या बातम्या / श्रीवर्धन मतदारसंघातील मुंबईवासीयांचा मेळावा\nश्रीवर्धन मतदारसंघातील मुंबईवासीयांचा मेळावा\nरोहा, तळा, म्हसळा, माणगाव व श्रीवर्धन तालुक्यातील मुंबई निवासी कार्यकर्त्यांचा मेळावा श्रीवर्धन विधानसभा अध्यक्ष कृष्णा कोबनाक यांच्या नेतृत्वाखाली रविवारी (दि. 7) सायंकाळी चार वाजता मुंबईत मोठ्या उत्साहात पार पडला. भारतीय जनता पार्टीचे सरकार पुन्हा देशात आल्यामुळे आपल्याही मतदारसंघात या विधानसभा निवडणुकीत परिवर्तन झाले पाहिजे. भाजपचा आमदार आला पाहिजे याअनुषंगाने सदर मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून आमदार निरंजन डावखरे यांनी मुंबईवासीयांना मार्गदर्शन केले. पक्षाने विधानसभा निवडणुकीअगोदर सदस्य नोंदणी व नवमतदार नोंदणी असे उपक्रम दिले आहेत. ते प्रामाणिकपणे राबवा, यश हमखास मिळेल. कृष्णा कोबनाक यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, राज्यात पुन्हा भाजपचे सरकार येईल व या सरकारमध्ये श्रीवर्धन मतदारसंघ असला पाहिजे, तरच अधिक चांगला विकास आपल्या गावांमध्ये करता येईल. मुंबईकरांनी यामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडावी. श्रीवर्धन मतदारसंघात फार मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू आहेत व तीन महिन्यांनंतर विधानसभा निवडणूक आहे. आपणास या मतदारसंघात परिवर्तन करायचे आहे. याकरिता आपल्या सर्व मित्रपरिवाराला भाजप सदस्य करा. नवमतदार नोंदणी करा. विकासाबद्दल चिंता करू नका. याकरिता भाजप सक्षमपणे काम करीत आहे. अधिक सक्षम संघटन करा, असे त्यांनी मुंबईकर बांधवांना सांगितले. कार्यक्रमाला मतदारसंघातील पदाधिकारी व मुंबईकर मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुंबईकर कार्यकर्त्यांना गावाच्या विकासासाठी भाजपला साथ द्या. सदस्य व्हा, मतदार नोंदणी करा, संघटित व्हा, असे आवाहन या वेळी करण्यात आले. सर्व मतभेद, गटबाजी बाजूला ठेवून भाजप-शिवसैनिकांनी एकत्रित काम केल्यास यश हमखास मिळेलच. पुढील तीन महिने आम्ही जनतेत जाऊन शासनाच्या विविध योजनांची माहिती देऊ. सब का साथ, सब का विकास, हा मूलमंत्र घेऊन भाजप काम करीत आहे. यावर्षी नक्की बदल होईल, असे श्रीवर्धन मतदारसंघाचे अध्यक्ष कृष्णा कोबनाक यांनी जाहीर केले. मेळाव्याकरिता अ‍ॅड. संदीप महाडिक, महेश पाटील, गोविंद भायदे, रघुनाथ भायदे, मंगेश महात्रे, श्रीकांत नाकती, परशुराम नाकती, मीनाताई टिंगरे, प्रमोद राऊत, हनुमान सावंत, वैभव कदम, रमेश पोटले आदी कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.\nNext शिकार्याच्या फासकीत अडकून बिबट्याचा मृत्यू\nपोलादपूरमध्ये अर��धा-पाऊण किलोचे पेरू\nरायगडात नवीन 87 विंधण विहिरी\nधूळ वाफेच्या पेरणीला सुरुवात\nमुरूडमध्ये पर्स चोरांना अटक\nमुरूड : प्रतिनिधी – मोबाइल असलेली पर्स चोरल्याप्रकरणी दोन जणांना मुरूड पोलिसांनी अटक केली असून, …\nपोलादपूरमध्ये अर्धा-पाऊण किलोचे पेरू\nरायगडात नवीन 87 विंधण विहिरी\nधूळ वाफेच्या पेरणीला सुरुवात\nमुरूडमध्ये पर्स चोरांना अटक\nकर्जतमधील पुलांची कामे प्रगतिपथावर\nरायगड सुरक्षा मंडळात एक हजार सुरक्षा रक्षकांची होणार भरती\nकर्जतमध्ये राष्ट्रवादीच्या संवाद सभेचा फज्जा\nतटकरेंवर भरवसा नाही, नाईलाज म्हणून पाठिंबा\nरामशेठ ठाकूर राष्ट्रवादीत जाणार असल्याचे वृत्त निराधार आणि खोडसाळच\nआराव ग्रामपंचायतीतील तरुणांचा पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश\nश्रीसदस्यांनी केला 1300 झाडांचा परिसर स्वच्छ\nराजिपच्या 109 शाळांची पडझड\nकेशरी रेशन कार्डधारकांनाही सवलतीच्या दरात धान्य\nपोलादपूरमध्ये अर्धा-पाऊण किलोचे पेरू\nरायगडात नवीन 87 विंधण विहिरी\nधूळ वाफेच्या पेरणीला सुरुवात\nमुरूडमध्ये पर्स चोरांना अटक\nकर्जतमधील पुलांची कामे प्रगतिपथावर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agricultural-stories-marathi-monera-foundation-shahuwadidistkolhapur-rural-development-work-story?tid=162", "date_download": "2020-05-29T13:57:44Z", "digest": "sha1:AYR5OAMQ6T4NWAFCPIHMKVQTE3SZUIUY", "length": 27977, "nlines": 177, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural stories in Marathi, MONERA foundation (Shahuwadi,Dist.Kolhapur) rural development work story | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमोनेरा फाउंडेशन देतेय पर्यावरण, शिक्षण अन् ग्रामविकासाला दिशा\nमोनेरा फाउंडेशन देतेय पर्यावरण, शिक्षण अन् ग्रामविकासाला दिशा\nरविवार, 31 मार्च 2019\nपरिसरातील पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक जागृती हा हेतू ठेवून शाहूवाडी (जि. कोल्हापूर) तालुक्यातील महाविद्यालयीन युवक-युवतींनी एकत्र येत २०१२ मध्ये ‘मोनेरा फाउंडेशन’या स्वयंसेवी संस्थेची स्थापना केली. संस्थेतर्फे देवराई संवर्धन, विद्यार्थांसाठी निसर्ग विज्ञान शिबिर, पर्यटन मार्गदर्शन, असे उपक्रम राबविले जातात.\nपरिसरातील पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक जागृती हा हेतू ठेवून शाहूवाडी (जि. कोल्हापूर) तालुक्यातील महाविद्यालयीन युवक-युवतींनी एकत्र येत २०१२ मध्ये ‘मोनेरा फाउंडेशन’या स्वयंसेवी संस्थेची स्थापना केली. संस्थेतर्फे देवराई संवर्धन, विद्यार्थांसाठी निसर्ग विज्ञान शिबिर, पर्यटन मार्गदर्शन, असे उपक्रम राबविले जातात.\nजागतिक वारसा स्थळ असणारा पश्चिम घाट जैवविविधतेने समृद्ध आहे. पश्चिम घाटाचा एक पट्टा कोल्हापूर जिल्ह्यात आहे. या जैवविधतेचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी शाहूवाडी तालुक्यातील आंबा गाव परिसरात मोनेरा फाउंडेशन (मेंबर्स ऑफ नॅचरल इकोलॉजिकल रिसर्च असोसिएशन) या स्वयंसेवी संस्थेने आपले कार्य सुरू केले. संस्था लोकसहभागातून ग्रामीण भागात जैवविविधता संरक्षण, बालशिक्षण, महिला सशक्तीकरण आणि ग्रामविकासामध्ये कार्यरत आहे. महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच सामाजिक जाणिवेतून समविचारी मित्र-मैत्रिणींना एकत्र करत अजिंक्य बेर्डे यांनी संस्थेची स्थापना केली. वैभव पाटील हे संस्थेचे अध्यक्ष आणि कुमारी प्रज्ञा कांबळे या संस्थेच्या उपाध्यक्षा आहेत. संस्थेचे सदस्य स्व खर्चातून विविध उपक्रम लोकांच्या सहकार्याने राबवितात.\nनिसर्ग संवर्धनाबरोबर संशोधन अणि प्रबोधन वाढीस लागावे, ग्रामीण भागातून जास्तीत जास्त विद्यार्थी शिक्षण आणि संशोधन क्षेत्राकडे वळावेत यासाठी संस्था प्रयत्नशील आहे. महिलांसाठी प्रशिक्षण शिबिरे, आरोग्य शिबिरांचे आयोजन केले जाते. संस्थेचे सदस्य वाढदिवसानिमित्त दुर्गम वाडी, वस्तीवरील शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना शैक्षणिक वस्तू देतात.\nवन्यजीवांसाठी पाणवठे, प्लॅस्टिकमुक्त जंगल\nजंगलातील वाढता मानवी हस्तक्षेप वन्यजीव आणि मानव संघर्ष वाढीस नेतो. याचे बारकाईने निरिक्षण केले असता असे दिसून आले, की उन्हाळ्यात जंगलातील पाणीटंचाईमुळे गवे शेतामध्ये शिरतात. गेल्या चार वर्षांपासून संस्थेने आंबा जंगलातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी पाणवठे पुनरुज्जीवन आणि निगा राखण्याचा उपक्रम सुरू केला आहे. संस्थेतर्फे जंगलातील वाघझरा, मानोली धरण, आंबेश्वर देवराई, पावनखिंड परिसरात स्वच्छता मोहिम राबविली जाते. जंगल परिसर स्वच्छ आणि सुंदर राहावा यासाठी जनजागृती केली जाते.\nपश्चिम घाट जैवविविधता संवर्धन या विषयासंबंधी नुकतेच एक दिवसीय राष्ट्रीय संमेलन प्रा. डाॅ. एन. डी. पाटील महा���िद्यालय, मलकापूर, मोनेरा फाउंडेशन आणि प्लॅनेट अर्थ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते. यामध्ये पश्चिम घाट संवर्धन आणि जतन या विषयी तज्ज्ञांच्याकडून मार्गदर्शन करण्यात आले. देशभरातून आलेल्या निसर्गप्रेमींना या संमेलनाचा चांगला फायदा झाला.\nनैसर्गिक रंगनिर्मिती : रासायनिक रंगांचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम लक्षात घेऊन संस्थेच्या माध्यमातून विविध गावांतील शाळांमधून दरवर्षी नैसर्गिक रंगनिर्मिती आणि त्यांचे महत्त्व या संदर्भात शाळांमध्ये कार्यशाळा घेण्यात येते.\nग्रामोद्यान : ग्रामस्थांनी एकत्र येऊन गावाच्या हक्काचे ग्रामोद्यान तयार करावे ही संकल्पना संस्थेने पन्हाळा परिसरातील दिगवडे या गावात राबविली. या ग्राम उद्यानात प्रामुख्याने देशी वृक्षांची लागवड केल्यामुळे जैवविविधता वाढीस लागणार आहे.\nनिसर्ग विज्ञान शिबिर : विद्यार्थ्यांमध्ये निसर्गाची आवड निर्माण होण्यासाठी संस्था दरवर्षी दिवाळी सुटी आणि मे महिन्यात निसर्गविज्ञान शिबिराचे आयोजन करते. विज्ञान आणि निसर्ग यांची सांगड घालून निसर्गाच्या सहवासात राहून वैज्ञानिक दृष्टिकोन कसा निर्माण करायचा या संदर्भात तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येते. आनंदवर्गामध्ये विद्यार्थ्यांच्या बुद्धीला चालना देणारे अभ्यासात्मक खेळ घेतले जातात. संस्थेच्या उपक्रमाची प्रेरणा घेऊन आता जळगाव शहरातील महाविद्यालयीन विद्यार्थी पर्यावरण संवर्धन आणि शैक्षणिक उपक्रमांना सुरवात करणार आहेत.\nकापडी पिशव्यांबाबत जागृती : प्लॅस्टिकचे पर्यावरण तसेच मानवी आरोग्यावर होणारे परिणाम लोकांपर्यंत पोचविण्यासाठी विविध गावांत कार्यशाळांचे आयोजन केले जाते. महिलांना कापडी पिशव्या बनवण्याची सोपी पद्धत शिकवली जाते. गावामध्ये तसेच शाळांमधून कापडी पिशव्यांचे मोफत वाटप करण्यात येते.\nपावनखिंड अभ्यास दौरा : शालेय विद्यार्थ्यांना इतिहासाचे महत्त्व समजावून देण्यासाठी अभ्यासक्रमाला अनुसरून पावनखिंड अभ्यास दौरा उपक्रम संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात येतो. यामध्ये विद्यार्थ्यांना पारंपरिक वेशभूषेत पावनखिंड या ठिकाणी रणसंग्राम विषय शिकवला जातो.\nकोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर असलेला आंबा घाट हा कोकण आणि घाटमाथा या दोन भौगोलिक प्रदेशांना जोडतो. घाटामध���ये दुर्दैवी अपघातात सापडलेल्या व्यक्ती आणि वन्यजीवांना त्वरित मदत करण्यासाठी मोनेरा रेस्क्यू टीम सदैव कार्यरत असते. आंबा ते विशाळगड रस्त्यावर रात्रीच्या वेळी वन्यपशूंचे होणारे अपघात लक्षात घेऊन हा मार्ग रात्रीच्या वाहतुकीसाठी बंद व्हावा, अशी मागणी संस्थेने केली आहे.\nसंस्थेचे सदस्य विविध विषयांत प्रावीण्य मिळविलेले आहेत. रोहित पाटील हा भूगर्भशास्त्र तर अजिंक्य बेर्डे, रतन मोरे, पांडुरंग बागम हे वनसस्पतिशास्त्र आणि सतपाल गंगलमाले हा पक्षी निरीक्षणामध्ये पारंगत आहे. हे सर्व सदस्य आंबा राखीव जंगल क्षेत्राला भेट देणाऱ्या पर्यटकांना अभ्यासपूर्ण मार्गदर्शन करतात. यातून मिळणाऱ्या रकमेतील काही भाग हा विविध सामाजिक कामांसाठी वापरला जातो.\nदेवराई संवर्धन, निर्माण अभियान\nहजारो वर्षांची परंपरा असलेल्या देवराया दुर्लक्षामुळे नष्ट होत आहेत. शाहूवाडी परिसरातील देवरायांचे संरक्षण आणि संवर्धनासाठी संस्था गावांच्यामध्ये जाणीव जागृतीसाठी उपक्रम राबविते. विविध गावातील शालेय विद्यार्थ्यांसाठी सातत्याने देवराई अभ्यास दौरा आयोजित केला जातो. संस्थेने देवराई संवर्धनासाठी काही बाबी निश्चित केल्या गेल्या. त्यातून देवराई निर्माण अभियानाची संकल्पना पुढे आली. तालुक्याचा अभ्यास करून जिथे मंदिर आहे पण देवराई नाही, अशा ठिकाणांची यादी निश्चित केली. संस्थेने चार वर्षांपासून ग्रामस्थांच्या सहभागातून मलकापूर जवळील मुठकलवाडी येथील मुठकेश्वराच्या टेकडीवर देवराई निर्माण अभियानाची सुरवात केली. येत्या काळात संस्थेने निवडलेल्या गावातील मंदिर परिसरात देवराई, नक्षत्र वन, पंचवटी वनांच्या उभारणीचे नियोजन केले आहे. या माध्यमातून वनसंवर्धनाचे उद्दिष्ट ठेवले आहे. विविध उपक्रमांची दखल घेत मोनेरा संस्थेला कोल्हापूर येथील डॉ. व्ही. टी. पाटील फाउंडेशनतर्फे राजलक्ष्मी पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.\n- अजिंक्य बेर्डे ः ९४२१४७१८१८\n(लेखक मोनेरा फाउंडेशनचे संस्थापक सदस्य आहेत)\nपर्यावरण environment कोल्हापूर निसर्ग जैवविविधता शिक्षण महिला ग्रामविकास rural development आरोग्य धरण\nलोकसहभागातून देवराईमध्ये देशी वृक्षांच्या रोपांची लागवड\nआंबा (जि.कोल्हापूर) : देवराईमध्ये विद्यार्थ्यांना जैवविविधतेबाबत माहिती देताना संस्थेचे सदस्य.\nशालेय विद्यार्थांसाठी निसर्ग विज्ञान शिबिराचे आयोजन.\nवन्यजिवांसाठी जंगलात पाणवठा निर्मिती.\nथेट पपई विक्रीतून मिळविला तिप्पट दर \nपरभणी ः कोरोनाच्या स्थितीमध्ये लॉकडाऊन व प्रशासकीय धोरणामुळे फळे, भाजीपाला मार्केट सतत चा\nपिचकारी मारणाऱ्यांवर आता दंडात्मक कारवाई; नगर...\nनगर : सार्वजनिक ठिकाणी पिचकारी मारणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याच्या प्रस्तावास जिल्हा\n'दोन वर्षांपर्यंतचे शेतकऱ्यांचे कर्जावरील व्याज...\nनगर, : कोरोनामुळे सर्वच क्षेत्रांत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.\nनगर झेडपीची पहिल्यांदाच झाली लेखी प्रतिपादन सभा;...\nनगर : कोरोनामुळे लॉकडाउन असल्याने जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेऐवजी लेखी प्रतिपादन सभा\nशेतमालाचे ऑनलाइन तारण कर्ज होणार उपलब्ध; ‘वखार’ची...\nमुंबई : टाळेबंदी कालावधीत शेतकऱ्यांना राज्य वखार महामंडळाच्या गोदामांमध्ये मालाची साठवणूक\nसमजाऊन घ्या ग्रामपंचायतीचा अर्थसंकल्प ‘आमचं गाव-आमचा विकास' या लेखमालेमध्ये आपण शाश्वत...\nशेती. शिक्षण, विकासकामांतून पुढारलेले...भाटपुरा (जि.धुळे) गावाने सिंचनाचे शाश्‍वत स्त्रोत...\nज्ञानग्राम-शाश्‍वतग्राम निवडीचे निकषज्ञानग्रामासाठी निवड करण्याची मागणी गावाकडूनच आली...\nनॉलेज-कॉलेज-व्हिलेज' योजनेचा आराखडा‘नॉलेज- कॉलेज- व्हिलेज' सहयोगी योजना ही मागणी...\nआदिवासी शेतकऱ्यांच्या जीवनात झाला बदलटाटा ट्रस्ट `सेंट्रल इंडिया`च्या माध्यमातून...\nस्नेहग्राम बनलंय उपेक्षित मुलांचा आधारसमाजातील वंचित, उपेक्षित घटकासह, एकल पालकांच्या...\nसर्वसमावेशक ग्रामविकास आराखडा महत्वाचाविविध प्रकारच्या स्वयंसेवी संस्था ग्रामीण भागात...\nलोकसहभागातून परिवर्तन शक्य‘आमचं गाव- आमचा विकास' या लेखमालेच्या निमित्ताने...\nग्रामविकास आराखड्यातील जबाबदाऱ्यांचे...प्रत्यक्ष गाव पातळीवर ग्रामपंचायतींना...\nशेलगाव बाजारने मिळवला ‘स्मार्ट ग्राम’...बुलडाणा जिल्ह्यातील शेलगाव बाजार गावाने अलीकडील...\nशाश्‍वत विकासाचा आराखडागावांच्या भौतिक विकासाच्या सार्वजनिक योजना आणि...\nविविध उपक्रम, सुविधांतून नाव कमावलेले...कोल्हापूर जिल्ह्यात शिरोळ तालुक्‍यातील धरणगुत्ती...\nग्रामविकासातील अडथळेकेंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजना आहेत....\nस्वयंसेवी संस्था निवडीचे निकषआदर्शगाव ही योजना स्वयंसेवी संस्थ���ंमार्फत...\nतयार करा ग्रामविकास आराखडासरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलिस पाटील,...\nजलतंत्रज्ञानाच्या वापरातून प्रगतीची उंच...अकोला जिल्ह्यातील अन्वी मिर्झापूर येथील केशवराज...\nशहर अन् गावाचा अनोखा मिलाफ - सिलेज‘सिलेज' ही संकल्पना ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ ...\nकेळी, मका पिकांसह दुग्धव्यवसायात...दापोरी (जि. जळगाव) गावाने केळी, मका, कापूस...\nशेती, शिक्षण अन् ग्रामविकासाचा वसालोटे-परशुराम (जि. रत्नागिरी) येथील श्री विवेकानंद...\nनागापूरमध्ये झाली धवलक्रांतीविविध कारणांमुळे विदर्भात दुग्ध व्यवसायाला उतरती...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtranews24.com/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A5%AC-%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%81/", "date_download": "2020-05-29T13:50:51Z", "digest": "sha1:BLFGLNTTG6WGIQYWMQOFCY65K4JENNHP", "length": 12704, "nlines": 145, "source_domain": "maharashtranews24.com", "title": "मराठा आरक्षणावर ६ फेब्रुवारीला मुंबई हायकोर्टात सुनावणी | महाराष्ट्र News24", "raw_content": "गुरूवार, 7 मे 2020\nमराठा आरक्षणावर ६ फेब्रुवारीला मुंबई हायकोर्टात सुनावणी\nमराठा आरक्षणावर ६ फेब्रुवारीला मुंबई हायकोर्टात सुनावणी\nमुंबई : रायगड माझा वृत्त\nमराठा समाजाला दिलेलं आरक्षण हे कायम रहाणार की उच्च न्यायालय त्यावर अंतरिम स्थगिती देणार याचा फैसला आता लवकरच होणार आहे. येत्या ६ तारखेपासून मुंबई उच्च न्यायालय मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणा संदर्भात सलग सुनावणी घेऊन अंतरिम स्थगितीबाबत ६, ७ आणि ८ फेब्रूवारीपर्यंत निर्णय घेणार आहे. दरम्यान मेगाभरतीच्या नियुक्ती पत्रांबाबत मुंबई उच्च न्यायालयाने घातलेली स्थगिती सोमवारपर्यंत कायम ठेवण्यात आली आहे.\nबुधवारच्या सुनावणीत मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य सरकारने मागासवर्ग आयोगाचा संपूर्ण अहवाल मुंबई उच्च न्यायालयात सादर केला. दरम्यान राज्य सरकारने या अहवालातील काही मुद्दे हे संवेदनशील असून त्याने राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो अशी भीती व्यक्त केली होती आणि हा रिपोर्ट याचिकाकर्त्यांना द्यायचा का नाही हे कोर्टाने ठरवावे असे म्हटले होत���. आता हा संपूर्ण अहवाल मुंबई उच्च न्यायालयात सादर करण्यात आला असून त्या अहवालाचा कोणाता भाग वगळून उर्वरित अहवाल याचिकाकर्त्यांना सादर करावा याचा निर्णय सोमवारपर्यंत घेतला जाणार आहे.\nदरम्यान मंगळवारी मराठा आरक्षणाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी मागे घेतली आहे. काही दिवसापूर्वी आमदार जलील यांनी मराठा आरक्षण तातडीने रद्द करण्याची मागणी केली होती. शिवाय मागासवर्ग आयोगाचा अहवालही रद्द करण्यात यावा आणि मुस्लीम समाजाला ५ टक्के आरक्षण द्यावे अशी मागणी या याचिकेद्वारे करण्यात आली होती.\nPosted in देश, प्रमुख घडामोडी, मनोरंजन, महामुंबई, महाराष्ट्र, राजकारण, लाइफस्टाईलTagged मराठा आरक्षण\nप्रियांका गांधी अखेर राजकारणात सक्रिय\nभुजबळ विरुद्ध पालकमंत्री संघर्ष उभारण्याचा प्रयत्न\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nपाणावलेल्या डोळ्यांनी तो हसत म्हणाला 2 लाख कर्ज...\nमुंबई : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त राज्यातील शेतकऱ्यांचा कर्जाच्या डोंगराचा भार हलका करण्यासाठी महाविकास आघाडीने शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळला आणि शेतकऱ्यांचे 2 लाख...\n‘स्वराज्यरक्षक संभाजी’ घेणार प्रेक्षकांचा निरोप\nमुंबई : महाराष्ट्र NEWS 24 ऑनलाईन डॉ. अमोल कोल्हे यांचा अभिमान, उत्सुकता आणि साहसाच्या बळावर सुरु झालेला स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेचा प्रवास हा...\nशिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त फडणवीसांचे ट्विट\nमुंबई : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त आज शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांना आदरांजली वाहिली जात...\nबिग बॉस सिझन 13: पारस छाब्रावर भडकला सलमान...\nमुंबई : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त बिग बॉस सिझन 13 हा कार्यक्रम सध्या जोरदार गाजतोय. त्यात शनिवारचा विकेंड का वार म्हंटल की प्रेक्षकांना...\nPUBGमुळे ढासळली मानसिक स्थिती; तरुणाच्या नावामुळे घटना जास्त...\nचाकण: महाराष्ट्र NEWS 24 वृत्त पबजी (PUBG) या गेम मुळे आजवर अनेक विचित्र घटना घडल्याचं आपल्याला ऐकायला मिळत होतं. चाकण मध्ये याचा प्रत्यय...\nविराट कोहलीने मानले जाहिरातीचे आभार; व्यक्त केल्या भावना\nमुंबई : महा��ाष्ट्र NEWS 24 वृत्त विराट कोहली आणि अनुष्का शर्माची लव्हस्टोरी ही प्रत्येकाला भावणारी असून त्याचा प्रवास अनोखा आहे. विराट कोहलीसोबत अनुष्का...\nश्री जैन श्वेतांबर श्री पद्मप्रभु महाराज देवालय ट्रस्ट, पोयनाड तर्फे आरोग्य सुविधांसाठी दोन लाख पंचवीस हजार रुपयांचा धनादेश जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द\nपनवेल मध्ये कोरोना संदर्भातील विशेष तपासणी पथक\nकोरोनाच्या विरुद्धच्या लढाईत काँग्रेस पक्ष सक्रिय\nबदलापूर मध्ये शिवसेनेकडून भोजन कक्षाची उभारणी..\nरायगड यामधील सहा कंपन्यांना उतपादन सुरु ठेवण्याची परवानगी \nसंकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपले खासगीपण जपण्याच्या तुमच्या अधिकाराचा आम्ही आदर करतो. आमच्या व्यवसायाचा हा एक महत्त्वाचा पैलू आहे.\nश्री जैन श्वेतांबर श्री पद्मप्रभु महाराज देवालय ट्रस्ट, पोयनाड तर्फे आरोग्य सुविधांसाठी दोन लाख पंचवीस हजार रुपयांचा धनादेश जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द\nपनवेल मध्ये कोरोना संदर्भातील विशेष तपासणी पथक\nकोरोनाच्या विरुद्धच्या लढाईत काँग्रेस पक्ष सक्रिय\nबदलापूर मध्ये शिवसेनेकडून भोजन कक्षाची उभारणी..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/video/news/want-to-quit-smoking-eat-some-bananas/videoshow/69109293.cms", "date_download": "2020-05-29T15:02:25Z", "digest": "sha1:I4BJQ4BLGY6QGQBXAUIYT7WVOZT3LLFM", "length": 7789, "nlines": 100, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": " eat some bananas - धुम्रपान सोडायचंय, मग केळी खा, मग केळी खा\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n, मग केळी खा\nकेळीमध्ये फायबर असल्याने ते पोट साफ ठेवण्यास मदत करते.एकदा केळी खाल्याने आपल्याला भूक लागत नाही. केळी खाल्ल्याने वजन नियंत्रणात राहतेय.\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nआणखी व्हिडीओ व्हिडीओ न्यूज\nवऱ्हाडी करोनाग्रस्त; नवं जोडपं लग्नानंतर क्वारंटाइन\nगावी जाण्यासाठी धारावीत श्रमिकांची मोठी रांग\nकरोनायोद्धयांच्या मदतीसाठी विद्यार्थांने तयार केला रोबोट\nरेशन मिळत नसल्यानं महिलांचा ठिय्या\nकोविड सेंटर उभारलंय, पण वैद्यकिय कर्मचारीच नाहीत\nइतर व्हिडीओ व्हिडीओ न्यूज\nमुंबई: घरी जाण्यासाठी श्रमिकांची गर्दी...\nपगार नाही, आता जगायचं कसं\n५ वर्षाच्या चिमुक��्याचा एकट्यानं विमान प्रवास...\nव्हिडीओ न्यूजवऱ्हाडी करोनाग्रस्त; नवं जोडपं लग्नानंतर क्वारंटाइन\nमनोरंजनजेव्हा सुश्मिता सेनच तिच्या प्रियकराची आणि मुलींची मुलाखत घेते\nमनोरंजन'बेबी' फेम अभिनेता सांगतोय लॉकडाउनमध्ये कसं रहायचं फिट\nव्हिडीओ न्यूजगावी जाण्यासाठी धारावीत श्रमिकांची मोठी रांग\nव्हिडीओ न्यूजकरोनायोद्धयांच्या मदतीसाठी विद्यार्थांने तयार केला रोबोट\nव्हिडीओ न्यूजरेशन मिळत नसल्यानं महिलांचा ठिय्या\nव्हिडीओ न्यूजकोविड सेंटर उभारलंय, पण वैद्यकिय कर्मचारीच नाहीत\nव्हिडीओ न्यूज५० दिवसांची मेहनत लॉकडाऊन ४.०मुळं वाया गेली\nव्हिडीओ न्यूजऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती; मेळघाटातील पाणीटंचाईचे वास्तव\nव्हिडीओ न्यूजघर गाठण्यासाठी मजुरांची रेल्वे स्थानकांवर गर्दी\nव्हिडीओ न्यूजकरोनाग्रस्त असल्याच्या भितीनं कुटुंबाला मारहाण\nभविष्यआजचं राशीभविष्य.. दिनांक २९ मे २०२०\nव्हिडीओ न्यूजमोदींशी बोललो, त्यांचा मूड चांगला नाही : डोनाल्ड ट्रम्प\nव्हिडीओ न्यूजदेशातील ३० समूहांचे करोनावर लस तयार करण्याचे प्रयत्न सुरू\nव्हिडीओ न्यूज...असा उधळला दहशतवाद्यांचा कट\nपोटपूजाआंबटगोड कैरी राइस रेसिपी\nव्हिडीओ न्यूजमजुरांना विमानानं घरी पाठवणारा दिलदार शेतकरी\nव्हिडीओ न्यूजजगभरात वाढतोय करोनाचा फैलाव, अमेरिकेत मृतांची संख्या लाखांवर\nमनोरंजनक्रांती रेडकर लपून ज्यूस पितेय\nहेल्थ'या' पेयाच्या सेवनाने करा करोना आणि डिहायड्रेशनवर मात..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.vessoft.com/software/windows/download/youcam", "date_download": "2020-05-29T12:15:04Z", "digest": "sha1:3F4MDCAR27VYSL7LU5YQYC2WBYM5P5XT", "length": 8541, "nlines": 138, "source_domain": "mr.vessoft.com", "title": "डाऊनलोड Cyberlink YouCam 8.0.1708 – Vessoft", "raw_content": "\nCyberlink YouCam – एक सॉफ्टवेअर वेबकॅम मूलभूत क्षमता विस्तृत. सॉफ्टवेअर तुम्ही अवतार, व्हिडिओ सादरीकरणे, व्हिडिओ, 3D सजीव प्रभाव निर्माण करण्यास परवानगी देते, इ Cyberlink YouCam व्हिडिओ गप्पा आयोजित आणि अशा फ्रेम, फिल्टर, माहित आणि भावनिक प्रभाव व्हिडिओ वेबकॅम म्हणून झटपट प्रभाव लागू करण्यास सक्षम करते. Cyberlink YouCam वापरकर्ता नसतानाही मध्ये ���ॉम्प्युटर एक प्रवेश ब्लॉक करू शकता आणि पासवर्ड म्हणून सेट चित्रे मालक चेहरा योगायोग वसूल केले जाऊ शकते.\nअनेक प्रभाव आणि फिल्टर उपस्थिती\nआपला वेबकॅम व्हिडिओ सुधारण्यावर\nएक व्हिडिओ गप्पा संस्था\nडाउनलोड प्रारंभ करण्यासाठी ग्रीन बटणावर क्लिक करा\nडाउनलोड सुरु झाले आहे, आपला ब्राउझर डाउनलोड विंडो तपासा. काही समस्या असल्यास, एकदा बटण क्लिक करा, आम्ही वेगळ्या डाऊनलोड पद्धती वापरतो.\nसायबरलिंक पॉवरडिरेक्टर – व्यावसायिक स्तरावर व्हिडिओ सामग्रीच्या उच्च-गुणवत्तेच्या प्रक्रियेसाठी एक सॉफ्टवेअर. सॉफ्टवेअरमध्ये संपादनासाठी मूलभूत आणि विशेष साधनांचा मोठा संच आहे.\nCyberlink YouCam संबंधित सॉफ्टवेअर\nवेबकॅम सर्वात मनोरंजक संवाद निर्माण लोकप्रिय सॉफ्टवेअर आधारीत आहे. सॉफ्टवेअर भिन्न दृश्य प्रभाव मोठ्या प्रमाणात आहे.\neViacam – वेबकॅमद्वारे माउस पॉईंटर व्यवस्थापित करण्यासाठी एक सहाय्यक सॉफ्टवेअर जे आपणास कर्सरला स्क्रीनच्या इच्छित भागात स्थानांतरित करण्यास परवानगी देते.\nम्यॅनकॅम – व्हिडिओ प्रसारणासाठी भिन्न व्हिज्युअल प्रभाव लादण्याचे एक सॉफ्टवेअर. सॉफ्टवेअर एकाधिक अनुप्रयोगांमध्ये प्रसारित करण्यासाठी एक वेबकॅम वापरण्यास सक्षम आहे.\nस्काइपसाठी अमोल्टो कॉल रेकॉर्डर – स्काईपमध्ये ऑडिओ वार्ता आणि व्हिडिओ कॉल रेकॉर्ड करण्यासाठी एक सॉफ्टवेअर डिझाइन केले आहे ज्याची गुणवत्ता कमी न होता वेळेत अमर्यादितपणे रेकॉर्ड केली जाईल. सॉफ्टवेअर द्रुत शोधास समर्थन देते आणि कॉल इतिहास क्रमवारी लावते.\nGoogle बॅकअप आणि संकालन – एक क्लायंट Google ड्राइव्ह मेघ संचयनासह फायलींचा बॅक अप आणि संकालित करण्यासाठी डिझाइन केलेला आहे. हे सॉफ्टवेअर Google कडील अतिरिक्त कार्यालयीन अनुप्रयोगांच्या संचासह येते.\nब्राउझर क्रोमियम इंजिनवर आधारित आहे आणि इंटरनेटवर गोपनीयता सुधारित करणे आणि वापरकर्ता क्रियाकलाप लपविणे यावर लक्ष केंद्रित केले आहे.\nकीपॅस – संकेतशब्द आणि गुप्त डेटाचे व्यवस्थापक. सॉफ्टवेअर संग्रहित माहितीच्या गोपनीयतेसाठी एक विशेष कूटबद्धीकरण अल्गोरिदम वापरते.\nसायबरलिंक पॉवरडिरेक्टर – व्यावसायिक स्तरावर व्हिडिओ सामग्रीच्या उच्च-गुणवत्तेच्या प्रक्रियेसाठी एक सॉफ्टवेअर. सॉफ्टवेअरमध्ये संपादनासाठी मूलभूत आणि विशेष साधनांचा मोठा संच आहे.\ndoPDF ��� स्वतंत्ररित्या तयार केलेले व्हर्च्युअल प्रिंटर वापरुन एक सॉफ्टवेअर मजकूर आणि ग्राफिक फायली पीडीएफ स्वरूपात रूपांतरित करते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.aarogya.com/marathi/%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8C%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%AE%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0.html?tmpl=component&print=1&layout=default&page=", "date_download": "2020-05-29T12:39:32Z", "digest": "sha1:D5EWPFJXBIKLNBRP45WLCSGFATR4762B", "length": 20006, "nlines": 35, "source_domain": "www.aarogya.com", "title": "मुलांचा पौष्टिक आणि मजेदार आहार - आरोग्य.कॉम - मराठी", "raw_content": "मुलांचा पौष्टिक आणि मजेदार आहार\nडॉ. श्री बालाजी तांबे\nमुलांच्या रक्‍त, मांस, अस्थी आणि मज्जाधातूंचे पोषण व्यवस्थित होते आहे याकडे विशेष लक्ष द्यावे लागते. संपूर्ण शरीराला प्राणशक्‍तीचा पुरेसा पुरवठा होण्यासाठी रक्‍तधातू, शरीर घडण्यासाठी आणि स्टॅमिना वाढविण्यासाठी मांसधातू, उंची वाढण्यासाठी, कणखरपणा येण्यासाठी अस्थिधातू आणि बौद्धिक क्षमता विकसित होण्यासाठी मज्जाधातू यांचे पोषण होणे गरजेचे असते. मुलांच्या एकंदर आहाराची योजना करताना, या साऱ्याचाच विचार करायला हवा. ......\n\"कौमारभृत्य' हा आयुर्वेदाने लहान मुलांसाठी आखलेला खास विभाग यात मुलांचे आरोग्य कसे राखावे याचे सविस्तर वर्णन केलेले आहे. लहान मुलांचा आहार कसा असावा, येथपासून त्यांची खेळणी कशी असावी, कपडे कसे असावे, त्यांच्यावर कोणकोणते संस्कार करावेत, अशा अनेक विषयांची चर्चा या विभागात आहे.\nलहान मुलांच्या विकासामध्ये महत्त्वाचे योगदान असते ते आहाराचे. लहान मुलांच्या बाबतीत आहाराची योजना अतिशय कुशलतेने करावी लागते कारण तो एका बाजूने पौष्टिक तर असायला हवाच पण दुसऱ्या बाजूने मुलांना आवडायलाही हवा.\nसर्वसाधारणपणे चार-पाच वर्षांपर्यंत मुलांचे खाणे घरीच असते. मग मात्र शाळेला सुरुवात झाली की \"डबा' सुरू होतो. डबा आवडीचा नसला तर तसाच्या तसा परत येतो, असाही अनेक आयांचा अनुभव असतो. अर्थात आवडनिवड तयार होण्यामागे बऱ्याचशा प्रमाणात पालकच जबाबदार असतात. आतापर्यंतचा अनुभव आहे की \"गर्भसंस्कार' झालेल्या मुलांमध्ये खाण्या-पिण्याच्या तक्रारी वा अवाजवी आवडी-निवडी दिसत नाहीत. विशेषतः गर्भवती स्त्रीने गर्भारपणात जो काही आरोग्यदायी आहार घेतला असेल, ज्या पौष्टिक गोष्टी न���यमितपणे खाल्ल्या असतील त्यांची आवड उपजतच मुलांमध्ये तयार झालेली असते. नंतरही मुलाला सहा महिन्यानंतर स्तन्याव्यतिरिक्‍त इतर अन्न देण्याची सुरुवात होते, त्यावेळेला मुलाची \"चव' तयार होत असते. तेव्हापासून मुलाला सकस, आरोग्यदायी अन्नाची सवय लावणे आपल्याच हातात असते. लहान मुलांचा शारीरिक, बौद्धिक विकास झपाट्याने होत असतो, विकासाच्या या वेगाला पोषक व परिपूर्ण आहाराची जोड असावीच लागते.\nआयुर्वेदाच्या दृष्टीने सांगायचे झाले तर मुलांमध्ये रक्‍त, मांस, अस्थी आणि मज्जाधातूंचे पोषण व्यवस्थित होते आहे याकडे विशेष लक्ष द्यावे लागते. संपूर्ण शरीराला, सर्व शरीरावयवांना प्राणशक्‍तीचा पुरेसा पुरवठा होण्यासाठी रक्‍तधातू महत्त्वाचा असतो. शरीर घडण्यासाठी, मूळ शरीरबांधा तयार होण्यासाठी व स्टॅमिना वाढविण्यासाठी मांसधातू आवश्‍यक असतो. उंची वाढण्यासाठी व कणखरपणा येण्यासाठी अस्थिधातू नीट तयार व्हावा लागतो आणि बौद्धिक क्षमता विकसित होण्यासाठी मज्जाधातूचे पोषण होणे गरजेचे असते. मुलांच्या एकंदर आहाराची योजना करताना तसेच डबा तयार करताना या साऱ्याचा विचार करायला हवा.\nरक्‍तधातुपोषक - केशर, मनुका, सुके अंजीर, डाळिंब, काळे खजूर, काळे ऑलिव्ह, सफरचंद, पालक, गूळ\nमांसधातुपोषक - दूध, लोणी, सुके अंजीर, खारीक; मूग, तूर डाळ; मूग, मूग, मटकी, मसूर, चणे वगैरे कडधान्ये\nअस्थिधातुपोषक - दूध, गहू, खारीक, डिंक, खसखस, नाचणी सत्त्व\nमज्जाधातुपोषक - पंचामृत, लोणी, तूप, बदाम, अक्रोड, जर्दाळू\nयाशिवाय, तांदूळ, ज्वारी, बाजरी, नाचणी वगैरे तृणधान्ये; मूग, तूर, मसूर, चणा वगैरे कडधान्ये; द्राक्षे, शहाळी, ओला नारळ, गोड मोसंबी, पपई, आंबा वगैरे ऋतुनुसार उललब्ध असणारी ताजी व गोड फळे; ताज्या भाज्या; काकडी, गाजर वगैरे कोशिंबिरी; दूध, लोणी, तूप वगैरे स्निग्ध पदार्थ; मध वगैरे गोष्टी मुलांच्या आहारात असायला हव्यात.\nमुले शारीरिक दृष्ट्या चपळ असतात. त्यांची सातत्याने काही तरी मस्ती, पळापळ चालू असते. म्हणूनच मुलांना दोन जेवणांव्यतिरिक्‍त काहीतरी खावेसे वाटणे साहजिक आहे. अर्थात एकसारखे \"चरत' राहण्याची सवय चांगली नसली, तरी भूक लागेल तेव्हा मुलांना काहीतरी चविष्ट सकस पदार्थ द्यायला हवेत. त्यादृष्टीने दाण्याची चिक्की, डाळीची चिक्की, गव्हाच्या पिठापासून बनविलेली सुकडी, खांडवी, राजगिऱ्याची वडी, तांदळाच्या पिठाची धिरडी, लाल भोपळ्याचे घारगे, थालिपीठ, फोडणीचा ताजा भात, वाफवलेल्या कडधान्यांची कोशिंबीर वगैरे पदार्थ देता येतात.\nमुलांच्या आहारावर त्यांचा नुसता शारीरिकच नाही तर मानसिक व बौद्धिक विकासही अवलंबून असतो, त्यांच्यातील कल्पकता, सृजनता, चौकस वृत्तीला खतपाणी द्यायचे असेल तर संतुलित व परिपूर्ण आहाराचे योगदान महत्त्वाचे असते हे लक्षात घ्यायला हवे.\nआजकाल बरीच मुले घरातल्या इतर व्यक्‍तींचे पाहून लहान वयातच चहा-कॉफी पिऊ लागतात. कोकोपासून बनविलेले चॉकलेट तर मुलांना फारच प्रिय असते. पण, हे तिन्ही पदार्थ मेंदूला उत्तेजना देणारे आहेत. चहा-कॉफी-चॉकलेट खाऊन उत्तेजित झालेल्या मेंदूमुळे एकाग्रता कमी होऊ शकते. त्यामुळे, शाळेतील मुलांना चॉकलेट अति प्रमाणात देऊ नये. त्याऐवजी सुका मेवा खाण्याची सवय लावावी. चहा-कॉफी ऐवजी शतावरी कल्प, \"संतुलन चैतन्य कल्प' टाकून कपभर दूध घेण्याची सवय असू द्यावी. दूध मेंदूसाठी, ज्ञानेंद्रियांसाठी उत्तम असते हे आयुर्वेदशास्त्राने सांगितले आहेच. आधुनिक संशोधनानुसारही मेंदूची व डोळ्यातील नेत्रपटलाची रचना योग्य होण्यासाठी टोरीन हे द्रव्य आवश्‍यक असते आणि ते दुधातून भरपूर प्रमाणात मिळू शकते, असे निदर्शनास आले आहे. त्यामुळे लहान मुलांनी, शाळेत जाणाऱ्या मुलांनी नियमितपणे दूध अवश्‍य प्यायला हवे.\nआजकाल हॉटेलमध्ये जाण्याचे प्रमाण बरेच वाढले आहे. हॉटेलमध्ये गेल्यावर मुले थंडगार आईस्क्रीमच वा सॉफ्ट ड्रिंकच मागतात, मग ऋतू कोणताही का असेना. किंवा चटक- मटक काहीतरी खाण्यासाठी डोसा, उत्तप्पा, वडा असे काहीतरी मागतात. एखाद वेळी या सर्व गोष्टी खाणे ठीक आहे. पण, मुलांच्या आरोग्याची काळजी न घेता प्रत्येक वेळी मुले मागतील ते सर्व देता येणार नाही. या वयात शरीराचे सातही धातू तयार होत असतात. त्यामुळे शरीरात वीर्यापर्यंत सर्व धातू व्यवस्थित तयार व्हावेत, ज्यांचा त्यांना पुढच्या सर्व आयुष्याला उपयोग होईल, असा पोषक आहार देणे आवश्‍यक आहे. लहानपणी कफदोष वाढणार नाही असा आहार मुलांना देणे आवश्‍यक असते.\nशाळेत जाण्यापूर्वी मुलांना निदान पंचामृत, भिजवून सोलून बारीक केलेले तीन-चार बदाम, \"संतुलन मॅरोसॅन'सारखे एखादे आयुर्वेदिक रसायन, तूप घालून खजूर दिला तर मुलांना काहीतरी पौष्टिक दिल्यासारखे होईल. याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे शाळेत मुलांना न्यहारी किंवा जेवण व्यवस्थित मिळणार नसले तर मुलांना केशर, बदाम, \"संतुलन चैतन्य कल्प', शतावरी कल्प वगैरे टाकून दोन वेळा दूध घेण्याची सवय लावावी. याने जेवणाचा होणारा दुराचार काही अंशी भरून निघेल. मुलांना शाळेतून आल्यावर मुगाचा लाडू, खोबऱ्याची वडी वगैरे दिल्यास रात्रीचे जेवण हलके ठेवता येईल.\nमुलांना रात्रीचे जेवण लवकरच द्यावे म्हणजे लवकर झोपून मुले सकाळी लवकर उठू शकतील. त्यामुळे मुले वर्गात शिक्षकांनी शिकवलेला अभ्यासक्रम हिरिरीने शिकू शकतील.\nडब्यामध्ये रोज रोज भाजी-पोळी न्यायला मुलांना आवडत नाही म्हणून मुलांना आवडेल व त्यांच्यासाठी पोषकही असेल असा डबा असायला हवा. बऱ्याच शाळांमध्ये पूर्ण दिवसामध्ये दोन सुट्ट्या असतात, एक छोटी तर दुसरी मोठी, दोन्ही सुट्ट्यांमध्ये वेगवेगळ्या गोष्टी दिल्या तर मुलांनाही तेच तेच खाण्याचा कंटाळाही येत नाही. छोट्या डब्यामध्ये करंजी, खोबऱ्याची वडी, मुगाचा लाडू, मोदक, शिरा, साळीच्या लाह्यांचा चिवडा. फोडणीची पोळी अशा गोष्टी देता येतील.\nवाढत्या वयाला पोषक ठरतील व डब्यातही नेता येतील अशा काही पाककृती येथे दिलेल्या आहेत. यापुढील अंकांतून अशा आणखी काही पाककृती आम्ही देऊ.\nकिसलेला दुधी/गाजर/पालक - २०० ग्रॅम, गव्हाचे पीठ - २५० ग्रॅम, हिरव्या मिरचीचा ठेचा किंवा तिखट - चवीनुसार, किसलेले आले - तीन ग्रॅम, दही- दोन ते तीन चमचे, तूप किंवा तेल - आवश्‍यकतेनुसार\nवरील सर्व पदार्थ एकत्र करावेत त्यात हळद, हिंग, मीठ, साखर व कोथिंबीर टाकून, आवश्‍यकतेनुसार पाणी घालून, तेलाचा हात लावून मळून घ्यावे. थोड्याशा पिठावर ठेपले लाटून तूप टाकून सोनेरी रंगावर भाजून घ्यावे.\nहे ठेपले गरम गरम स्वादिष्ट लागतातच पण गार झाल्यावरही चांगले लागतात. हे ठेपले मुलांना घरच्या ताज्या लोण्याबरोबर किंवा दह्याबरोबर खायला देता येतात.\nतांदूळ - २०० ग्रॅम, मुगाची डाळ - २०० ग्रॅम, गहू - २०० ग्रॅम, पिठी साखर - ७५० ग्रॅम, तूप - ५०० ग्रॅम, वेलची चूर्ण - सहा ग्रॅम, सर्व धान्ये स्वच्छ करून, धुवून, वाळवून घ्यावीत.\nलोखंडाच्या कढईत सर्व धान्ये सोनेरी रंगावर भाजून घ्यावीत व गार झाल्यावर दळून (कणकेपेक्षा थोडे जाड) घ्यावी. सर्व पिठे एकत्र करावी.\nजाड बुडाच्या भांड्यात तूप गरम करून, त्यात पीठ घालावे व मंद आचेवर सुगंध येईपर्यंत भाजावे.\nमिश्रण गार झाल्यावर त्यात पिठी साखर व वेलची चूर्ण मिसळून लाडू बांधावेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/mumbai/shivsena-is-100-percent-responsible-for-no-discussion-between-bjp-and-shivsena-over-government-formation/", "date_download": "2020-05-29T12:40:36Z", "digest": "sha1:HPEL7FOYF6MA643NFULKSLLBMGWRCKA2", "length": 28935, "nlines": 157, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "युतीतील बोलणी न होण्यास शंभर टक्के शिवसेनाच जवाबदार: देवेंद्र फडणवीस | युतीतील बोलणी न होण्यास शंभर टक्के शिवसेनाच जवाबदार: देवेंद्र फडणवीस | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nगुजरातमधील रुग्णालयांच्या दुर्दशेवर ताशेरे ओढणाऱ्या न्यायाधीशांची बदली छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांचे प्रदीर्घ आजाराने निधन सीकेपी बँकेचा परवाना रद्द, खातेदारांची उच्च न्यायालयात धाव देवगड: महिलेचा मृत्यू झाल्यानंतर ८ दिवसांनी कोरोना पॉसिटीव्ह रिपोर्ट आला उपमुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा; राज्य सरकार लवकरच देणार पॅकेज धक्कादायक पुण्यात डेअरी मालक व ११ कर्मचाऱ्यांना कोरोना, ग्राहकांचा शोध सुरू लॉकडाउन १५ दिवसांनी वाढवा; गोव्याच्या मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी\nMarathi News » Mumbai » युतीतील बोलणी न होण्यास शंभर टक्के शिवसेनाच जवाबदार: देवेंद्र फडणवीस\nयुतीतील बोलणी न होण्यास शंभर टक्के शिवसेनाच जवाबदार: देवेंद्र फडणवीस\nमहाराष्ट्रनामा.कॉम | Updated: 7 महिन्यांपूर्वी | By अमोल परब\nमुंबई: विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून आज १४ दिवस झाले तरी अद्यापही राज्यातील सत्तेचा पेच सुटलेला नाही. शिवसेना अडीच-अडीच वर्षाच्या मुख्यमंत्रिपदाच्या आपल्या भूमिकेवर ठाम असून भाजप हे पद सोडण्यास तयार नाही. त्यामुळं अभूतपूर्व सत्ताकोंडी निर्माण झाली आहे. ही कोंडी फोडण्यासाठी प्रत्येक पक्षाचे आपापल्या परीनं प्रयत्न सुरू असल्यानं राज्यात वेगवान घडामोडी घडत आहेत.\nसत्तास्थापनेत मोठी कोंडी निर्माण झाल्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे माध्यमांसमोर येऊन आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांची दुपारी साडेचार वाजता पत्रकार परिषद आयोजित केली. यावेळी प्रसार माध्यमांनी माहिती देताना ते म्हणाले की, राज्यपालांनी त्यांना अजून काही काळ काळजीवाहू मुख्यमंत्रीपदी विराजमान राहण्याचे आदेश दिले आहेत, तसेच कोणता��ी नवीन निर्णय घेता येणार नाही असं म्हटलं आहे.\nशिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे आमच्यासाठी पूजनिय आहेत. भारतीय जनता पक्षाच्या कोणत्याही नेत्याकडून त्यांचा अपमान होणे शक्य नाही. मागील ५ वर्षांत विरोधात लढलो तेव्हाही आमच्या नेत्यांनी टीका केली नाही. अगदी नरेंद्र मोदींनीही नाही. पण गेल्या पाच वर्षांत आणि गेल्या १० दिवसांत मोदींवर शिवसेनेकडून खालच्या पातळीवर टीका करण्यात आली. दोन्ही ठिकाणी सत्तेत रहायचे आणि टीका करायची आम्हाला कधीही मान्य नाही. मोदीवर अशा प्रकारची काँग्रेसनेही केली नाही. ही टीका आमच्या जिव्हारी लागली असल्याचे फडणवीस यांनी म्हटले.\nछोट्या छोट्या राज्यांमध्ये सत्ता स्थापनेसाठी अमित शहा यांनी पुढाकार घेतला. मग महाराष्ट्रात का आले नाहीत अशी चर्चा गेल्या काही काळात सुरू झाली होती. यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तर दिले आहे. उद्धव ठाकरेंनी पहिल्याच दिवशी आमचे सत्ता स्थापनेचे मार्ग खुले असल्याचे म्हटले. त्यांनी 50-50 टक्के सत्तेत वाटा असे बोलले असते तर चालले असते. पण त्यांन केलेले वक्तव्य धक्का देणारे होते. एखादी चर्चा जेव्हा अंतिम टप्प्यात येते तेव्हाच राष्ट्रीय अध्यक्ष किंवा मोठा नेता येतो आणि त्यावर शिक्कामोर्तब करतो. लोकसभेवेळी असेच झाले होते. मात्र, जेथे चर्चाच सुरू झाली नाही तेथे शहा कसे येतील असा सवाल करत त्यांनी स्पष्टीकरण दिले.\nतसेच शिवसेनेसोबत समसमान सत्तावाटपाबाबत काहीही ठरलं नव्हतं आणि लवकरच भाजपचाच मुख्यमंत्री बनेल असा विश्वास व्यक्त केला. मात्र यावेळी त्यांचा मुख्य रोख हा शिवसेनेने मोदींचा वेळोवेळी कसा अपमान केला याची आठवण करून दिली आणि विरोधी पक्ष, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे तसेच प्रसार माध्यमांचे देखील आभार मानले आणि यावरून भाजप-शिवसेनेत अभूतपूर्व दरी निर्माण झाल्याचं प्रथम दर्शनी दिसत आहे.\nदरम्यान, भाजपाध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात मातोश्री निवासस्थानी जी चर्चा झाली होती त्यात अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाचा मुद्दा होता, असे शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा स्पष्ट केले. देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेतील मराठी ब्रीफिंग संपल्यानंतर हिंदी ब्रीफिंग सुरू असतानाच पत्रकारांशी संवाद साधून राऊत यांनी फडणवीस यांनी केलेले सर्व दावे फेटाळले.\nमहत्वाची सूचना: आपण सरकारी नोकरीचा सराव महाराष्ट्रनामा न्यूज'वर ऑनलाईन करू शकता. त्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा आणि सुरु करा सरकारी नोकरीचा ऑनलाईन अभ्यास ऑनलाईन\nमागील बातमी पुढील बातमी\nसुप्रिया सुळे व शरद पवार हे धादांत खोटे बोलतात: विनोद तावडे\nराज्यातील अनेक शाळा बंद केल्याचा संदर्भात राष्ट्रवादीचे सर्वेसेवा शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे हे दोघेही धादांत खोटे बोलत असल्याचा आरोप राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केला आहे.\nघरगुती क्लासेस घेणाऱ्यांना जीएसटी लागू करण्याचा मसुदा तयार \nघरगुती क्लासेस घेणाऱ्यांना जीएसटी लागू करण्याचा मसुदा शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी तयार करून ते मोठे क्लासेस म्हणजे महेश ट्युटोरियल आणि तत्सम क्लासेसची सुपारी घेतल्यासारखेच आहे असा थेट आरोप राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.\nएनसीपीच्या बैठकीत असताना अजित पवारांना संजय राऊत यांचा एसएमएस\nकेंद्रात सक्रीय असणारी एखादी व्यक्ती महाराष्ट्रात मुख्यमंत्री होऊ शकते असं सूचक वक्तव्य एनसीपी’चे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. एनसीपी’च्या मुंबईत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. ते म्हणाले, ‘महाराष्ट्रात याआधी असं झालं आहे, जे या सभागृहाचे सदस्य नाहीत किंवा राज्यसभा सदस्य आहेत किंवा समाजातील महत्वपूर्ण व्यक्ती आहेत ते मुख्यमंत्री झाले आहेत.’ अजित पवारांच्या या वक्तव्यामुळे एकीकडे चर्चेला उधाण आलेलं असतानाच दुसरीकडे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या बैठकीदरम्यानच अजित पवारांना एक एसएमएस पाठवून या चर्चेला आणखी फोडणी दिली आहे.\nखासदार संजय राऊत काय ऐकत नाहीत; सकाळ होताच भाजपाची 'शायराना' खिल्ली\nमागील काही दिवसांपासून गेल्या काही दिवसांपासून शिवसेना नेते संजय राऊत सतत भारतीय जनता पक्षाला लक्ष्य करत आहेत. समाज माध्यमांवर, सामनातील अग्रलेख, पत्रकार परिषदा यांच्या माध्यमातून राऊत यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्ला चढवला आहे. आज त्यांनी कवी दुष्यंत कुमार यांचा एक शेर ट्विट केला आहे. ‘तुम्हारे पांव के नीचे कोई ज़मीन नहीं, कमाल है कि, फ़िर भी तुम्हें यक़ीन नहीं,’ असा शेर राऊत यांनी ट्विट केला आहे. यामधून त्यांनी भारतीय जनता पक्षाला लक्ष्य केल्याची चर्चा आहे.\nराष्ट्रवादी विरोधी पक्षाच्या भूमिकेवर ठाम; शिवसेनेची कोंडी, संजय राऊतांची पंचायत\nशिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. शरद पवार यांच्या सिल्वर ओक इथल्या निवासस्थानी अवघ्या दहा मिनिटं दोन्ही नेत्यांची भेट झाली. शरद पवारांची भेट घेतल्यानंतर संजय राऊत मातोश्रीला रवाना झाले. “ही नेहमीप्रमामे सदिच्छा भेट होती. परंतु राज्यातील अस्थिर स्थितीबाबत शरद पवारांनी चिंता व्यक्त केली,” अशी माहिती संजय राऊत यांनी भेटीनंतर माध्यमांना दिली.\nशिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्याची गोड बातमी मुनगंटीवार महाराष्ट्राला देतील: संजय राऊत\nमोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाने सत्ता स्थापनेचा दावा करुन सरकार बनवले पाहिजे. राज्यपालांना ते १४५ आमदारांच्या पाठिंब्याची यादी देणार असतील तर ती आनंदाची बाब आहे असे राऊत म्हणाले. त्याचवेळी संजय राऊत यांनी महाराष्ट्रात शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल असा दावा केला. सुधीर मुनगंटीवार महाराष्ट्राला लवकरच गोड बातमी मिळेल असे म्हणाले होते. महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार ही ती गोड बातमी आहे असे राऊत म्हणाले.\nIFSC: २३ मार्च २०१८, सभागृहाला वेळ मारू उत्तर, प्रयत्न केलेच नाही\nVideo: संजूच्या ‘बाबा’ चित्रपटाचा ट्रेलर पाहिलात का\nVIDEO: पंढरपुरात उद्धव ठाकरेंनी राफेल घोटाळ्यावरून मोदींवर शंका उपस्थित केली होती\nअमळनेर येथे भाजप-शिवसेना युतीच्या मेळाव्यात झालेल्या राड्याची सुरुवात\nउद्धव ठाकरे भाजपला इतके का घाबरू लागलेत, जयंत पाटलांचा सवाल\nविषय एकच 'लष्कर', पण लष्करासमोर असताना व उद्योगपतींसोबत असताना\nआमदार नितेश राणेंचा अमोल कोल्हेंवर मोठा गौप्य स्फोट, का सोडली शिवसेना \nमोदींच्या गुजरातमध्ये काँग्रेसच्या सभेला मोठा जनसागर लोटला\nफडणवीसांची राज ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका, पण मोदींबद्दल काय विचार आहेत\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आ��ी\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nभारतातील कोरोनाचं वाढतं प्रमाण; WHO'चा भारताला लॉकडाऊनबाबत सल्ला\nकोरोना आपत्ती: ब्राझीलमध्ये मृतदेह दफन करायला जमीन अपुरी पडत आहे\nमारुती सुझुकीच्या प्लांटमध्ये एका कर्मचाऱ्याची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह; कंपनीत खळबळ\nगुजरातमधील रुग्णालयांची अवस्था अंधारकोठडीपेक्षा भीषण; गुजरात उच्च न्यायालयाकडून ताशेरे\nअमेरिका व चीन शीतयुद्धाच्या जवळ; चीनच्या परराष्ट्र मंत्र्याचं धक्कादायक विधान\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nअम्फान चक्रीवादळ : प. बंगालला १, ००० कोटींची तात्काळ मदत, पंतप्रधानांची घोषणा\nशहरातील आरोग्यसेवा कमी पडत असताना गाव-खेड्यातही कोरोनाचा संसर्ग वाढतोय\nमहाराष्ट्रात आज २२५० नवे रुग्ण; कोरोना रुग्णांचा आकडा ३९,२९७ वर\nशरद पवारांकडून मुंबईतील एमएमआरडीए मैदानातील क्वारंटाईन केंद्राची पाहणी\nडिजिटल शालेय शिक्षण, प्रत्येक इयत्तेसाठी वेगळं चॅनेल - केंद्रीय अर्थमंत्री\nबीडच्या कंटेन्मेंट झोनमध्ये भाजप आमदाराचा लोकांशी संवाद; गुन्हा दाखल\nप्रसिद्ध ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी यांचं कोरोनामुळे निधन\nराज्यासाठी आपण काय करतो, याचं आत्मपरीक्षण केल्यास ते हितावह ठरेल; फडणवीसांना टोला\nरुग्णालयातील बेड्सची माहिती मिळत नसल्याने कोरोनाबाधित त्रस्त...सविस्तर\nकोविड १९ डॅशबोर्ड मान्यतेसाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्री, गृहमंत्र्यांना महाराष्ट्रनामाची विनंती\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.nobroker.in/blog/happy-winter-solstice/", "date_download": "2020-05-29T14:00:29Z", "digest": "sha1:RULGBP5XLF5AACBHX5YNS3NVZCDGPE2U", "length": 9514, "nlines": 71, "source_domain": "www.nobroker.in", "title": "आपल्याला हिवाळी सॉलस्टीसबद्दल ही माहिती असणे आवश्यक आहे!! - NoBroker.com", "raw_content": "\nHome/आपल्याला हिवाळी सॉलस्टीसबद्दल ही माहिती असणे आवश्यक आहे\nआपल्याला हिवाळी सॉलस्टीसबद्दल ही माहिती असणे आवश्यक आहे\nकाय तुम्हाला ‘हिवाळी सोलस्टीस’,हा शब्द ओळखीचा वाटतो, पण त्याचा अर्थ माहित नाही. तर मग घाबरू नका ,तुम्ही एकटे नाही आहात.ह्या अशा गोष्टी आहेत, ज्या आपण शाळेमध्ये शिकलेलो आहोत.पण, आपल्याला त्याबद्दल माहिती नाही म्हणजे असं नाही, की आपण त्याबद्दल काही जाणून घ्यायचे नाही. या विशेष दिनाबद्दल खाली थोडक्यात काही माहिती दिलेली आहे.\nहिवाळी सोलस्टीस म्हणजे काय\nहिवाळी सोलस्टीस म्हणजे सर्वात लहान दिवस किंवा असा दिवस जेव्हा आपल्याला सूर्यप्रकाश एकदम कमी वेळ बघायला मिळतो .हे आपल्याला वर्षातून दोनदा बघायला मिळते,एकदा दक्षिण आणि एकदा उत्तरी गोलार्धामध्ये .ही खगोलीय घटना तेव्हा घडते जेव्हा, पृथ्वीचा एक ध्रुव (उत्तर किंवा दक्षिण) सूर्यापासून जास्तीत जास्त तिरपा झालेला असतो.\nहिवाळी सोलस्टीस कधी असते\nहिवाळी सोलस्टीस उत्तर गोलार्धामध्ये, 20 ते 23 डिसेंबर यादरम्यान कधीही घडून येऊ शकते .सामान्यतः 21 डिसेंबर ही मुख्य तारीख आहे .तारखेतील हा बदल घडण्याचे कारण म्हणजे ,सूर्याचा पृथ्वीशी संबंधित पुन्हा पहिल्या ठिकाणाकडे परत येण्याचा काळ वेगळा असतो, आणि हे आपल्या कॅलेंडरवर्षाच्या गणनेनुसार होत नाही.\nREAD तुमचे घर भाडोत्री देण्यासाठीच्या काही टिप्स\nकाय हे एका ठराविक वेळेलाच घडते\nहोय,हिवाळी सोलस्टीस हे ,21 डिसेंबरला,ठराविक वेळेलाच घडून येते .ही वेळ तेव्हा मोजली जाते, ज्या क्षणाला पृथ्वीचा उत्तर ध्रुव सूर्यापासून सर्वात दूर आणि 23.5 अंशामध्ये तिरका झालेला असतो. भारतामध्ये हा क्षण 21 डिसेंबरच्या रात्री 9.58 ला पाहायला मिळेल.\nया दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण घडामोडी\n21 डिसेंबर, 1620 रोजी प्लायमाउथ येथे यात्रेकरूंचे आगमन झाले.\nपियरी आणि मॅडम क्युरी यांनी रेडियमचा शोध लावला\nअपोलो 8 हे अंतरीक्षयान प्रक्षेपित केले गेले, हे पहिले मानव चंद्र अभियान बनले.\nजेम्स नाईस्मिथच्या नियमांनुसार,1891मध्ये पहिला बास्केटबॉल खेळ खेळला गेला.\n1937 साली ,‘स���नो व्हाईट अँड द सेव्हन डॉर्फस’ हा चित्रपट प्रदर्शित झाला .हा वॉल्ट डिस्नीचा पहिला आणि पूर्ण लांबीचा पहिलाच अॅनिमेशनपट होता.\nया काही सकारात्मक घटनांव्यतिरिक्त,मागील काही वर्षांमध्ये ह्या दिवशी बरेच भूकंप, त्सुनामी आणि नैसर्गिक आपत्या घडल्या\nसोलस्टीस बद्दलच्या काही कथा\nपूर्व इस्लामिक काळापासून चालत आलेल्या कथांनुसार,मिथरा,प्राचीन सूर्यदेव,ह्याचा जन्म या दिवशी झाला,तो अंधारावर विजय आहे.\nही सर्वात मोठी रात्र असल्याने, झोरास्ट्रिअनच्या म्हणण्यानुसार या रात्री दुष्ट आत्मा पृथ्वीवर भटकत असतात.असेही मानले जाते कि,हया रात्री अहिरीन शक्ती बलवान असते.रात्रीच्या दुष्ट शक्तींकडून होणारी कोणतीही हानी टाळण्यासाठी लोकांनी रात्रभर जागावे,खाणं-पिणं करावं, कविता आणि कथा सांगाव्यात,असा उल्लेख आहे.\nREAD मुद्रांक शुल्कामध्ये कपात केल्यामुळे रिअल इस्टेटला चालना मिळेल: पीएमसी\nसेल्टिक आणि जर्मनिक लोककथादेखील,या रात्री दुष्ट प्रवृत्ती आणि आत्मा बाहेर येत असल्याचे संबोधतात.\nमेसोअमेरिकन लाँग काउंट कॅलेंडरमध्ये,21 डिसेंबर 2012 हि तारीख 13.0.0.0.0 ह्या तारखेशी जुळते.प्राचीन माया कॅलेंडरमध्ये दिल्यानुसार ह्या दिवसाला, चक्राचा शेवट म्हणून चिन्हांकित करण्यात आले आहे, त्यामुळे बरेच लोक घाबरले की,या तारखेला जगाचा अंत होईल.\nजर तुम्हाला या संदर्भात किंवा अजून कुठल्या विषयावर काही माहिती हवी असेल तर खाली एक कॉमेंट लिहा आणि आमच्या ब्लॉगचे अनुसरन करा.\nमुंबईमधील सर्वात उंच अशा 7 इमारती\n2020 साठी फरीदाबादमध्ये राहण्यासाठीचे स्वस्त ठिकाणे\nलॉकडाऊन दरम्यान करून बघण्यासाठीच्या,अद्वितीय आणि अफाट अशा 6 घर सजावट कल्पना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=article&id=5184:2011-03-01-07-50-59&catid=471:2011-02-28-08-04-58&Itemid=625", "date_download": "2020-05-29T14:18:19Z", "digest": "sha1:LZRO5MFGI3RKEXGMOO2Z2B3KODCFFSKO", "length": 10688, "nlines": 26, "source_domain": "saneguruji.net", "title": "क्रांती ११५", "raw_content": "शुक्रवार, मे 29, 2020\nमी बाबांबरोबर येत आहे. आईचे अनंत आशीर्वाद; ही संसारयात्रा सुखकर व्हावी म्हणून बरोबर घेतलेली शिदोरी घेऊन मी येत आहे. प्रद्योतच्या वडिलांचे मंगल आशीर्वाद घेऊन येत आहे. माझ्या मैत्रिणींच्या सदिच्छा घेऊन येत आहे. माझ्या गावातील कळकीच्या बनातील संगीत, वनदेवतांचे ते आशीर्वाद, ते घेऊन येत आहे.\nमला पाहून तुम्ही हसाल. जरा दूर उभं राहून बोलाल. मध्येच खाली, मध्येच वर बघाल. जरा गमतीची त्रेधा उडेल नाही तुमची संसारातसुध्दा असंच राहिलं पाहिजे. जरा जवळ, जरा दूर चित्रकार चित्र दोन्ही रीतीने पाहतो. जरा लांब धरून बघतो. कसंही पाहिलं तरी ते गोड दिसलं पाहिजे.\nआता तुमच्या शांताबाई मी पाहीन. त्यांचा तर संसार सुरूही झाला. लवकरच सुरू होणार्‍या प्रसिध्द 'मराठी स्त्री-जीवन' पुस्तकाचा मन्वंतर मासिकात आलेला भाग तुम्ही मला दाखविला होतात. त्यातीलओव्या माझ्या आईला, माझ्या मैत्रिणींना किती आवडल्या त्या ओव्यात एक ओवी आहे :\nपाऊस पडतो मृगाआधी रोहिणीचा\nपाळणा हालतो भावाआधी बहिणीचा\nभावाच्या संसाराआधी बहिणीचा संसार. बहिणीचा संसार नीट मांडून देऊन भाऊ मग स्वतःचा संसार मांडतो. शांताबाईंना ही ओवी म्हणून दाखवीन. माझ्या मराठी उच्चाराला त्या हसतील. गंमत होईल.\nकिती मी लिहीत बसले पुरुषांचं सुटसुटीत पत्र; बायकांचा पसारा. तुम्ही नेहमीच म्हणत होता, 'मायेचा पसारा.' आता आटोपते हो हा मायेचा पसारा व एका वाक्यात साठवते तो सारा. माझे तुम्ही व मी तुमची कोण पुरुषांचं सुटसुटीत पत्र; बायकांचा पसारा. तुम्ही नेहमीच म्हणत होता, 'मायेचा पसारा.' आता आटोपते हो हा मायेचा पसारा व एका वाक्यात साठवते तो सारा. माझे तुम्ही व मी तुमची कोण\nरामदासच्या लग्नाची वार्ता सर्वत्र गेली. सर्वांना आनंद झाला. दयाराम वधूवरांना स्वतःच हातच्या सुताचे कपडे देणार होता. तो जपून सूत कातीत होता, अखंड सूत. न तुटलेल्या सुतांची सणंगे तो विणणार हाता. सूत काढायला बसण्यापूर्वी प्रेमळ दयाराम चरख्याला तेल घाली. सारे नीट बघे. पेळू स्वच्छ. अतिस्वच्छ करून घेई. नंतर देवाला स्मरून कातू लागे. एकदाही सुटला नाही धागा. हलक्या परंतु दृढ हाताने, एकाग्रतेने तो कातीत होता. त्याच्या त्या सुताच्या गुंडयावर दृष्टी ठरत नसे. किती गोड व स्नेहाळ दिसे ते सूत किती निर्मळ व समान होते ते सूत \nपार्थाने ते विणलेही हळूवार हाताने. शक्य तो धागा तुटू नये, तंतू तुटू नये म्हणून त्यानेही दक्षता बाळगली; अशी ती विवाहमंगले, विवाहकौतुके निर्मिली जात होती. दीनबंधू रामदासाचे लग्न खेडयातील स्त्रीपुरुष आनंदले. रामदासाला लग्नभेट देण्यासाठी उत्सुक झाले.\nमाया निघाली. बरोबर वडील निघाले. 'सांभाळ हो बेटी,' आई अश्रूतून बोलली. बंगाल सोडून निघाली. सस्यश्यामल हरितमनोहर बंगा���, हिमालयावरून येणार्‍या पवित्र वार्‍यांनी पुलकित होणारा बंगाल, सागरावरून येणार्‍या शीतल व आर्द्र वार्‍यांनी संपन्न होणारा बंगाल, पवित्र नद्यांनी न्हाऊमाखू घातलेला बाळसेदार बंगाल, बांबूच्या बनातील संगीताने नादमधुर होणारा बंगाल, कमळांचा रमणीय बंगाल. शेकडो प्रकारच्या विहंगांच्या कलरवाने मधुर वाटणारा बंगाल, कलावंतांचा, धीमंतांचा, शास्त्रज्ञांचा बंगाल, हुतात्म्यांचा बंगाल, त्यागमय, धर्ममय, प्रेममय, स्नेहमय, ज्ञानमय, आनंदमय बंगाल माया सोडून येणार होती असा हा बंगाल. परतुं तिला तो कसा सोडता येईल माया सोडून येणार होती असा हा बंगाल. परतुं तिला तो कसा सोडता येईल तिच्या जीवनातच तो होता. अनंत बंगालला तिने आपल्या लहान जीवनात भक्तीने सामावून घेतले तो बंगाल महाराष्ट्राला भेटवण्यासाठी ती निघाली.\nमर्यादित बंगाल संपला व तिने अश्रूपूर्ण प्रणाम केला. डोळे मिटून पुन्हा एकदा ती भूमी तिने पाहिली. डोळे उघडून पुन्हा एकदा दूरवर पाहिली.\nमाया महाराष्ट्रात आली. बंगाल महाराष्ट्रात आला. चैतन्य नामदेवाला भेटू आले. कृतिदासांचे रामायण श्रीधरांच्या रामविजयाला भेटू आले. बंगालचा कालिदास महाराष्ट्राच्या भवभूतीस भेटू आला. नैय्यातिक गदाधर वैय्याकरण भट्टोंजी दीक्षित यांना भेटू आला. विशाल नद्या उंच पर्वताचे पाय धुण्यासाठी आल्या.\nमाया व रमेशबाबू सोनखेडीच्या सीमेवर आली. तेथे पुष्पहारांनी, लतापल्लवांनी, सुतांच्या हारांनी, राष्ट्रध्वजांनी सजवलेला सुंदर रथ होता. वधूची मिरवणूक निघाली. जणू बंगालच्या बलिदानाची महाराष्ट्र पूजा करीत होता. वाटेत लोकांनी फुले उधळली. सुवासिनींनी ओवाळले. रमेशबाबू मुकुंदरावांबरोबर चालत होते. त्यांचे डोळे प्रेमाने भरून आले. ''राष्ट्रीय ऐक्याचा विजय असो, संपूर्ण स्वातंत्र्याचा विजय असो, क्रांती चिरायु होवो', अशाच गर्जना याही मिरवणुकीत. नवीन गर्जना नाहीत, नवीन गाणी नाहीत, लग्न करा वा न करा. ध्येय हे ठरलेलेच आहे. त्या ध्येयाचा विसर कधीही नाही पडता कामा. मायेच्या डोळयांसमोर विवाहाचे मंगल येत होते की क्रांतीची दंगल येत होती खरे मंगल क्रांतीतूनच येईल; तेव्हाच सर्वांना मंगल लाभेल, असा अर्थ त्या गर्जनांतून, त्या गानांतून तिला मिळत होता.\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/india-news/winter-session-of-parliament-live-updates-loksabha-rajya-sabha/articleshow/72325327.cms", "date_download": "2020-05-29T14:56:30Z", "digest": "sha1:7PM2XVZELQ4HL33A2SKTNPPIAPJO2I2G", "length": 15186, "nlines": 121, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nLive संसद अधिवेशन: कॉर्पोरेट टॅक्स कमी करण्याची हीच योग्य वेळीः निर्मला सीतारामन\nसंसदेचे हिवाळी सध्या सुरू असून आज लोकसभेत हैदराबाद बलात्कार व महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला जाणार आहे. तत्पूर्वी, काँग्रेसचे खासदार याच मुद्द्यावरून संसद भवनासमोर निदर्शने करणार आहेत. तर, भाजपचे खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. दिवसभराच्या कामकाजाचे क्षणोक्षणीचे अपडेट्स...\nनवी दिल्ली: संसदेचे हिवाळी सध्या सुरू असून आज लोकसभेत हैदराबाद बलात्कार व महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला जाणार आहे. तत्पूर्वी, काँग्रेसचे खासदार याच मुद्द्यावरून संसद भवनासमोर निदर्शने करणार आहेत. तर, भाजपचे खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. दिवसभराच्या कामकाजाचे क्षणोक्षणीचे अपडेट्स...\n>> दिल्ली: मी निर्मला आहे आणि मोदी सरकारमध्ये सगळे 'सबला' आहेत; अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांचे काँग्रेस खासदार चौधरी यांना प्रत्युत्तर\n>> भाजप खासदार म्हणे, GDP हे रामायण नव्हे\n>> कॉर्पोरेट टॅक्स कमी करण्याची हीच योग्य वेळ: निर्मला सीतारामन\n>>अशा प्रकारच्या गुन्ह्याचा निषेध करतो. या विषयावर चर्चा करण्यास सर्वांची सहमती आहे. अशी घटना देशाच्या कोणत्याही राज्यात पुन्हा घडणार नाही अशी अपेक्षा करतो: ओम बिर्ला (लोकसभेचे सभापती)\nहैदराबादमध्ये जे घडलं त्याहून अमानुष कृत्य कोणतंही असू शकत नाही. सर्व पक्षांनी या घटनेचा निषेध केला असून दोषींना कठोर शिक्षा व्हायला हवी, असं म्हटलं आहे. निर्भया घटनेनंतर कठोर कायदा करण्यात आला. तेव्हा असं वाटलं की अशा घटना कमी होतील. अशा घटना टाळण्यासाठी कठोरातील कठोर कारवाई करण्यास आणि चर्चेसाठी सरकार तयार असेल.\nराजनाथ सिंह, संरक्षण मंत्री\n>> पीएमसी बँकेच्या सुमारे ७८ % ठेवीदारांना त्यांचे पैसे काढण्याची परवानगी आहे: निर्मला सीतारमण, अर्थमंत्री, लोकसभा\n>> लोकांची मानसिकता बदलल्यानंतरच ही सामाजिक कीड नष्ट होईल: (राज्यसभा सभापती)\n>>ही सामाजिक विकृती आहे; जलदगती कोर्ट हा एक पर्याय झाला पण त्यानंतरची प्रक्रिया समजून घ्यायला हवी व्यंकय्या नायडू (राज्यसभा सभापती)\n>>सर्व पैलू आपल्यासमोर आहेत. कायदा बनवल्यानं प्रश्न सुटनार नाहीत: व्यंकय्या नायडू (राज्यसभा सभापती)\n>> निर्भयाच्या दोषींना अद्याप शिक्षा झालेली नाही; अशा प्रकरणात वेळेवर कारवाई व्हावी: संजय सिंग\n>>आपचे खासदार संजय सिंग यांनी निर्भया सामूहिक बलात्काराचा मुद्दा उपस्थित केला\n>>बलात्काराच्या आरोपींना बाहेर जनतेच्या स्वाधीन करायला पाहिजे: जया बच्चन\n>> हैदराबाद बलात्कार प्रकरणातील आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा दिली पाहिजे: खासदार जया बच्चन\n>>हैदराबाद बलात्कार प्रकणातील चारही दोषींना ३१ डिसेंबरपूर्वी फाशी देण्यात यावी; AIADMKच्या खासदार विजिला सत्यानंत यांची मागणी\n>>राज्यसभेत कॉंग्रेसचे खासदार गुलाम नबी आझाद यांनी हैदराबाद सामूहिक बलात्काराचा मुद्दा उपस्थित केला; आरोपींवर कठोर कारवाई करण्याची केली मागणी\n>>आंध्र प्रदेशात राजकीय नेते आणि दलितांचा होणारा छळ या प्रश्वावर तेलगू देसम पक्षाचे खासदार के रवींद्र कुमार यांची राज्यसभेत शून्य प्रहर नोटीस\n>> हैदराबाद बलात्काराच्या मुद्द्यावर भाजपचे खासदार आज पंतप्रधान मोदींना भेटणार\n>> काँग्रेसचे खासदार महिलांच्या सुरक्षेकडं सरकारचं लक्ष वेधणार\n>> लोकसभेत आज हैदराबादमधील बलात्कार प्रकरणाचा मुद्दा उपस्थित होणार\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nस्थलांतरीत मजुरांची दैना न्यायालयालाही पाहवेना; सरकारला...\nपुलवामा: मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला, आयईडी भरले...\nदेशातील लॉकडाउन पूर्णपणे अपयशी ठरले: राहुल गांधींची मोद...\n अजित डोभालांनी मोदींना दिली बातमी...\nदारुनंतर तंबाखू-बीडीसाठीही नागरिकांच्या लांबच लांब रांग...\nबलात्कारींना झुंडीच्या हवाली करा; जया बच्चन संतापल्यामहत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nस्थलांतरितांसाठी धावली ठाण्याहून रेल्वे\nCBSE: मार्क वाढवायच्या नावे फसवणूक; बोर्डाने केले सावध\nकरोनामुळे पायी आषाढवारी रद्द; हेलिकॉप्टरने पादुका पंढरी��� नेणार\n... म्हणून अमिताभ आणि जया यांच्या लग्नात होते फक्त पाच व-हाडी\nपुलवामातील स्फोटकांनी भरलेली कार हिजबुलच्या दहशतवाद्याची; भावाला अटक\nनिर्बंधाचा अमेरिकेनेही विचार करावा; हाँगकाँग सरकारचा इशारा\nप्रसिद्ध गीतकार योगेश गौर यांचं वयाच्या ७७ व्या वर्षी निधन\nमोदी सरकार २.० : या निर्णयांनी गाजवलं पहिलं वर्ष\n करोनाचे संकट नष्ट करण्यासाठी मंदिरात दिला नरबळी\nविद्या बालननं केली 'नटखट' या शॉर्ट फिल्मची निर्मिती\nडोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटला ट्विटरचा पुन्हा आक्षेप\nCBSE: मार्क वाढवायच्या नावे फसवणूक; बोर्डाने केले सावध\nप्रसिद्ध ज्योतिषी बेजन दारूवाला यांचे निधन; करोनामुळे मृत्यू\n३ हजार रुपयांच्या डिस्काउंटवर मिळतोय हा जबरदस्त फोन, पाहा किंमत\nसकाळी रिकाम्या पोटी पाण्यासह कच्चे लसूण खा, या गंभीर आजारांचा धोका होईल कमी\nव्यावसायिक अभ्यासक्रम शुल्क: मुंबई हायकोर्टाचा राज्य सरकारला दणका\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://ramprahar.com/17383/", "date_download": "2020-05-29T14:18:09Z", "digest": "sha1:JM6H7OZX5GVMSK4QSXADLKVL7IIXAC4T", "length": 9087, "nlines": 121, "source_domain": "ramprahar.com", "title": "मुंबई काँग्रेसमधील वाद पेटला - RamPrahar - The Panvel Daily Paper", "raw_content": "\nमुंबई – नवी मुंबई\nपोलादपूरमध्ये अर्धा-पाऊण किलोचे पेरू\nरायगडात नवीन 87 विंधण विहिरी\nधूळ वाफेच्या पेरणीला सुरुवात\nमुरूडमध्ये पर्स चोरांना अटक\nकर्जतमधील पुलांची कामे प्रगतिपथावर\nआमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्या हस्ते गोरगरिबांना भाजपतर्फे अन्नदान\nरायगडात 56 रुग्ण वाढले; दोघांचा मृत्यू\nलोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर\nHome / महत्वाच्या बातम्या / मुंबई काँग्रेसमधील वाद पेटला\nमुंबई काँग्रेसमधील वाद पेटला\nमिलिंद देवरा यांनी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर मुंबई काँग्रेसमधील वादाला पुन्हा तोंड फुटले आहे. देवरांवर टीका करणारे पक्षाचे माजी मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांना वरिष्ठ नेते भाई जगताप यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. काँग्रेसी असल्याचा दावा ��रणारे नेतेच जातीयवाद आणि भाषावादाचे राजकारण करतात, अशा शब्दांत त्यांनी निरुपम यांच्यावर निशाणा साधला.\nकाँग्रेसमध्ये राजीनामासत्र सुरू असून, मिलिंद देवरा यांनी रविवारी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर माजी अध्यक्ष संजय निरुपम यांनी देवरांना ट्विटद्वारे लक्ष्य केले. ‘राजीनाम्यातून त्यागाची भावना अंतःप्रेरणेतून येते. इथे दुसर्‍या क्षणी राष्ट्रीय पदाची मागणी केली जाते. हा राजीनामा आहे की वरच्या पदावर जाण्याची शिडी अशा कर्मठ लोकांपासून पक्षाने सावध राहायला हवे,’ अशी टीका निरुपम यांनी देवरांवर केली होती.\nया टीकेला काँग्रेसचे नेते भाई जगताप यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. काही नेते काँग्रेसी असल्याचा दावा करतात, पण तेच जातीयवाद आणि भाषावादाचे राजकारण करतात. ते अन्य नेत्यांचा अपमान करतात आणि त्यांच्याच मतदारसंघातून निवडणूक लढवतात. इतके सगळे करूनही तब्बल अडीच लाखांहून अधिक मतांनी पराभूत होतात. अशा कर्मठ नेत्यांपासून सावध राहायला हवे, असे ट्विट करीत जगताप यांनी निरुपम यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.\nPrevious लायन्स क्लब सेंटररी स्टील मार्केटच्या अध्यक्षपदी संगीता जोशी यांची निवड\nNext जबाबदारी फक्त सरकारची\nपोलादपूरमध्ये अर्धा-पाऊण किलोचे पेरू\nरायगडात नवीन 87 विंधण विहिरी\nधूळ वाफेच्या पेरणीला सुरुवात\nमुरूडमध्ये पर्स चोरांना अटक\nमुरूड : प्रतिनिधी – मोबाइल असलेली पर्स चोरल्याप्रकरणी दोन जणांना मुरूड पोलिसांनी अटक केली असून, …\nपोलादपूरमध्ये अर्धा-पाऊण किलोचे पेरू\nरायगडात नवीन 87 विंधण विहिरी\nधूळ वाफेच्या पेरणीला सुरुवात\nमुरूडमध्ये पर्स चोरांना अटक\nकर्जतमधील पुलांची कामे प्रगतिपथावर\nरायगड सुरक्षा मंडळात एक हजार सुरक्षा रक्षकांची होणार भरती\nकर्जतमध्ये राष्ट्रवादीच्या संवाद सभेचा फज्जा\nतटकरेंवर भरवसा नाही, नाईलाज म्हणून पाठिंबा\nरामशेठ ठाकूर राष्ट्रवादीत जाणार असल्याचे वृत्त निराधार आणि खोडसाळच\nरस्त्याचा भराव गेला वाहून ; कर्जत-कल्याण मार्गावर अपघातांची भीती\nअध्यक्षांनी ‘डावीकडे’ अधिक लक्ष द्यावे : देवेंद्र फडणवीस\n‘अनधिकृत सदनिकांची नोंदणी करणार्या दुय्यम निबंधकांवर कडक कारवाई करा’\nपोलादपूरमध्ये अर्धा-पाऊण किलोचे पेरू\nरायगडात नवीन 87 विंधण विहिरी\nधूळ वाफेच्या पेरणीला सुरुवात\nमुरूडमध्ये पर्स चोरांना अटक\nकर्जतमधील पुलांची कामे प्रगतिपथावर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://ramprahar.com/17707/", "date_download": "2020-05-29T14:04:53Z", "digest": "sha1:PTEJQMW4KWIQFYLSSQFO7MYKAYLXHGFW", "length": 7149, "nlines": 119, "source_domain": "ramprahar.com", "title": "कृष्णाजी नाईक यांचे निधन - RamPrahar - The Panvel Daily Paper", "raw_content": "\nमुंबई – नवी मुंबई\nपोलादपूरमध्ये अर्धा-पाऊण किलोचे पेरू\nरायगडात नवीन 87 विंधण विहिरी\nधूळ वाफेच्या पेरणीला सुरुवात\nमुरूडमध्ये पर्स चोरांना अटक\nकर्जतमधील पुलांची कामे प्रगतिपथावर\nआमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्या हस्ते गोरगरिबांना भाजपतर्फे अन्नदान\nरायगडात 56 रुग्ण वाढले; दोघांचा मृत्यू\nलोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर\nHome / महत्वाच्या बातम्या / कृष्णाजी नाईक यांचे निधन\nकृष्णाजी नाईक यांचे निधन\nनिवृत्त उपजिल्हाधिकारी कृष्णाजी रामचंद्र नाईक यांचे वृद्धत्वाने बुधवारी (दि. 10) निधन झाले. ते 98 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात तीन कर्तबगार मुले, आणि मुली, स्नुषा, जावई, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग जिल्ह्यात महसुल अधिकारी म्हणून जबाबदारी बजावणार्‍या कृष्णाजी नाईक यांनी धुळे जिल्ह्यात निवडणूक अधिकारी म्हणूनही काम पाहिले होते. त्यांच्या पार्थिवावर अलिबाग येथील स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचा दशक्रिया विधी शुक्रवारी (दि. 19) हरिहरेश्वर येथे करण्यात येणार असल्याची माहिती नाईक कुटूंबियांच्या वतीने देण्यात आली.\nPrevious खोपोलीत धोकादायक इमारती, घरांना न.पा.कडून नोटीस\nNext ऑस्ट्रेलियाचे इंग्लंडसमोर 224 धावांचे लक्ष्य\nपोलादपूरमध्ये अर्धा-पाऊण किलोचे पेरू\nरायगडात नवीन 87 विंधण विहिरी\nधूळ वाफेच्या पेरणीला सुरुवात\nमुरूडमध्ये पर्स चोरांना अटक\nमुरूड : प्रतिनिधी – मोबाइल असलेली पर्स चोरल्याप्रकरणी दोन जणांना मुरूड पोलिसांनी अटक केली असून, …\nपोलादपूरमध्ये अर्धा-पाऊण किलोचे पेरू\nरायगडात नवीन 87 विंधण विहिरी\nधूळ वाफेच्या पेरणीला सुरुवात\nमुरूडमध्ये पर्स चोरांना अटक\nकर्जतमधील पुलांची कामे प्रगतिपथावर\nरायगड सुरक्षा मंडळात एक हजार सुरक्षा रक्षकांची होणार भरती\nकर्जतमध्ये राष्ट्रवादीच्या संवाद सभेचा फज्जा\nतटकरेंवर भरवसा नाही, नाईलाज म्हणून पाठिंबा\nरामशेठ ठाकूर राष्ट्���वादीत जाणार असल्याचे वृत्त निराधार आणि खोडसाळच\nरामशेठ ठाकूर महाविद्यालयात विद्यार्थ्यांचा गुणगौरव\nप्ले-ऑफच्या चार टीम ठरल्या\n 10 वर्षांचा मुलगा झाला डब्लूडब्लूई चॅम्पियन\nबलात्काराच्या गुन्ह्यातून वाचविण्यासाठी लाच\nपोलादपूरमध्ये अर्धा-पाऊण किलोचे पेरू\nरायगडात नवीन 87 विंधण विहिरी\nधूळ वाफेच्या पेरणीला सुरुवात\nमुरूडमध्ये पर्स चोरांना अटक\nकर्जतमधील पुलांची कामे प्रगतिपथावर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/vasai-virar/if-you-dont-go-here-shoot-you-police-warn-sailors/", "date_download": "2020-05-29T12:57:30Z", "digest": "sha1:SCFH4PL7FMKQQC5SVVAQQXOEC4BHZC7Z", "length": 33487, "nlines": 461, "source_domain": "www.lokmat.com", "title": "‘तुम्ही येथून गेला नाहीत, तर गोळ्या घालू!’; पोलिसांचा खलाशांना दम - Marathi News | 'If you don't go here, shoot you; police warn sailors | Latest vasai-virar News at Lokmat.com", "raw_content": "शुक्रवार २९ मे २०२०\nउपेक्षित सचिन सावंतांनी अपेक्षित अभ्यासानंतरच बोलावे; आशिष शेलारांचा टोला\nCoronavirus News: मराठमोळ्या तरुणानं बनवला 'कोविड रोबोट'; डॉक्टरांना मदत करणार, रुग्णांची काळजी घेणार\nयेत्या १ जून रोजी राज्यातील सर्व बंदरावर काळे झेंडे दाखवून मच्छिमार करणार निषेध\nपारशीवाडा हिंदू स्मशानभूमीची विद्युतदाहिनी बंद असल्याने अंत्यसंस्काराची होते गैरसोय\nनौदलाच्या मुंबईतील पश्चिम कमांडमध्ये अतिनील निर्जंतुकीकरण सुविधा विकसित\n नुसरत भरुच्या दिसणार मराठी सिनेमाच्या हिंदी रिमेकमध्ये, लॉकडानमध्ये केली घोषणा\nम्हणे, टोळधाड ‘अल्लाह का कहर’... ट्विट करून भलतीच फसली झायरा वसीम\nअजय देवगणसोबत लग्न होण्याआधी या व्यक्तीच्या प्रेमात आकंठ बुडाली होती काजोल\nअतिशय सुंदर आहे सोनू सूदची पत्नी, पाहा त्याच्या संपूर्ण कुटुंबियांचे फोटो\nTikTok चे रेटिंग 1.2 स्टारवरुन पोहचले 4.4 स्टारवर, गुगलने हटविले 80 लाख निगेटिव्ह रिव्ह्यूज\nकेस कापताना आता अशी घेतली जातीये खबरदारी\nरेल्वेचा पुन्हा अनागोंदी कारभार\n१५ जूनपासून शाळा नाही शैक्षणिक वर्षं सुरू होणार\n10च्या विद्यार्थ्यांना 'असे' मिळणार भूगोलाचे गुण\nमुलींच्या 'या' ५ सवयींमुळे मुलांना लगेच येतो राग; तुमच्यासोबतही नक्की होत असणार असा प्रकार\nCoronaVirus : लॉकडाऊनचा रोगप्रतिकारकशक्तीवर 'असा' होत आहे परिणाम; जाणून घ्या लक्षणं\nCoronavirus: आरोग्य कर्मचाऱ्यांवरील कोरोनाचा धोका टळणार; वैज्ञानिकांनी बनवला ‘स्पेशल बॉडीगार्ड’\nकोरोना लसीच्या श���धात भारतात कसं सुरु आहे संशोधन समजून घ्या 'या' गोष्टी\nपुरूषांना आपल्या शरीराबाबत माहीत असायलाच हव्यात 'या' ५ गोष्टी\nसोनू सूदचा ४२० रुपयांचा लोकल पास, ID व्हायरल; म्हणाला, Life is full circle\nएल्गार परिषद प्रकरण : सुधा भारद्वाज यांचा अंतरिम जामीन अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळला\nगडचिरोली : 1.75 लाखांची लाच घेणारे दोन वनपरिक्षेत्र अधिकारी एसीबीच्या जाळयात\nसचिन सावंता उपेक्षित, त्यांनी अपेक्षित अभ्यासानंतरच बोलावे; आशिष शेलारांचा टोला\nरेशनिंगवर पुरेसा अन्न पुरवठा नसल्याने कम्युनिटी किचन सुरू ठेवण्याची रिपाईची मागणी; अन्यथा उपोषणाला बसणार\nभाईंदरच्या भाजपा नगरसेविकेवर रहिवाशांना मारहाण, शिवीगाळ प्रकरणी गुन्हा दाखल\nकर्नाटक- दिवसभरात नव्या २४८ रुग्णांची नोंद; राज्यातील आकडा २ हजार ७८१ वर\nऑनलाईन मद्य विक्रीच्या नावाखाली होणारी फसवणूक लक्षात घेता मुंबईत फक्त कॅश ऑन डिलिव्हरीवर भर\nयंदा पायी वारी जाणार नाही, हेलिकॉप्टर, वाहन किंवा विमानपैकी एक पर्याय वापरणार; उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बैठकीत निर्णय\nदेवालाही उन्हाची झळ... पुजाऱ्यांकडून कोल्ड्रिंग अन् चॉकलेट्सचा नैवेद्य\nछत्तीसगडचे पहिले मुख्यमंत्री अजित जोगी यांचे निधन\nदेशाचं नाव इंडियाऐवजी भारत करा; सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेवर २ जून रोजी सुनावणी\nCorona Virus: जगाला संकटात टाकून हे आनंदात जगतायेत; भज्जी चीनवर भडकला\nकर्नाटकात पुन्हा राजकीय संकट येडीयुराप्पांविरोधात २० आमदार बंडाच्या पवित्र्यात\nछत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांचं निधन\nसोनू सूदचा ४२० रुपयांचा लोकल पास, ID व्हायरल; म्हणाला, Life is full circle\nएल्गार परिषद प्रकरण : सुधा भारद्वाज यांचा अंतरिम जामीन अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळला\nगडचिरोली : 1.75 लाखांची लाच घेणारे दोन वनपरिक्षेत्र अधिकारी एसीबीच्या जाळयात\nसचिन सावंता उपेक्षित, त्यांनी अपेक्षित अभ्यासानंतरच बोलावे; आशिष शेलारांचा टोला\nरेशनिंगवर पुरेसा अन्न पुरवठा नसल्याने कम्युनिटी किचन सुरू ठेवण्याची रिपाईची मागणी; अन्यथा उपोषणाला बसणार\nभाईंदरच्या भाजपा नगरसेविकेवर रहिवाशांना मारहाण, शिवीगाळ प्रकरणी गुन्हा दाखल\nकर्नाटक- दिवसभरात नव्या २४८ रुग्णांची नोंद; राज्यातील आकडा २ हजार ७८१ वर\nऑनलाईन मद्य विक्रीच्या नावाखाली होणारी फसवणूक लक्षात घ��ता मुंबईत फक्त कॅश ऑन डिलिव्हरीवर भर\nयंदा पायी वारी जाणार नाही, हेलिकॉप्टर, वाहन किंवा विमानपैकी एक पर्याय वापरणार; उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बैठकीत निर्णय\nदेवालाही उन्हाची झळ... पुजाऱ्यांकडून कोल्ड्रिंग अन् चॉकलेट्सचा नैवेद्य\nछत्तीसगडचे पहिले मुख्यमंत्री अजित जोगी यांचे निधन\nदेशाचं नाव इंडियाऐवजी भारत करा; सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेवर २ जून रोजी सुनावणी\nCorona Virus: जगाला संकटात टाकून हे आनंदात जगतायेत; भज्जी चीनवर भडकला\nकर्नाटकात पुन्हा राजकीय संकट येडीयुराप्पांविरोधात २० आमदार बंडाच्या पवित्र्यात\nछत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांचं निधन\nAll post in लाइव न्यूज़\n‘तुम्ही येथून गेला नाहीत, तर गोळ्या घालू\n‘तुम्ही येथून गेला नाहीत, तर गोळ्या घालू’; पोलिसांचा खलाशांना दम\nस्थानिकांकडून दगडफेक, पोलिसांनी कापले ट्रॉलर्सचे दोरखंड\n‘तुम्ही येथून गेला नाहीत, तर गोळ्या घालू’; पोलिसांचा खलाशांना दम\nपालघर : गुजरातमध्ये अडकलेल्या जिल्ह्यातील सुमारे ५५० खलाशी कामगारांना कुणी वालीच उरलेला नाही. रात्रीच्या अंधारात गुजरातच्या स्थानिकांकडून ट्रॉलर्सवर अमानुषपणे दगडफेक केली गेली, तर त्या ट्रॉलर्सचे दोरखंड पोलिसांनी कापून त्यांना पुन्हा भुकेलेल्या अवस्थेत माघारी वेरावल बंदरात हाकलून लावले. ‘तुम्ही येथून गेला नाही, तर गोळ्या घालू’ असा दमही पोलिसांनी भरल्याचे एका कामगाराने सांगितले.\nपोरबंदर, ओखा, वेरावल आदी गुजरातच्या विविध बंदरांतून ७ महिन्याच्या कालावधीनंतर आपल्या घरी परतण्यासाठी सुमारे १ हजार ८०० खलाशी उंबरगाव येथे आल्यानंतर रविवारी फक्त गुजरात, दमण व सेलवासा येथील खलाशांना ट्रॉलर्सवरून उतरविण्यात आले. त्यानंतर त्यांची आरोग्य तपासणी करून घरी पाठवण्यात आले. परंतु महाराष्ट्रातील खलाशांना उतरवण्यास गुजरात सरकार व पोलिसांनी नकार देत त्यांना जबरदस्तीने ट्रॉलर्सवर रोखले. ‘लोकमत’ने पालकमंत्री दादासाहेब भुसे यांना मोबाईल, स्वीय सचिव, मेसेजद्वारे अनेक वेळा प्रयत्न करूनही त्यांनी प्रतिसाद दिला नाही. खासदार राजेंद्र गावित, आमदार हितेंद्र ठाकूर, आ. रवींद्र फाटक, जिल्हाधिकारी डॉ.क्कैलास शिंदे आदींशी संपर्क साधून जिल्ह्यातील ५५० खलाशांच्या सुटकेसाठी प्रयत्न करण्याबाबत वारंवार कळवूनही स्था��िक कामगारांना आणण्यासाठी सर्वांना अपयश आले. मोठ्या आशेने हे कामगार लोकप्रतिनिधी व प्रशासन आपल्यासाठी काहीतरी करतील अशी वाट पाहत होते. मात्र रात्री उशिरापर्यंत त्यांना दिलासा देणारा निर्णय न आल्याने त्यांचे मनोधैर्य खचले होते. यादरम्यान २-३ कामगारांना फिटही आल्याने बेशुद्धावस्थेतील कामगारांना योग्य उपचारही गुजरातच्या आरोग्य विभागाकडून न मिळाल्याने कांदा फोडून त्यांच्या नाकाला लावून त्यांना शुद्धीवर आणण्यात आल्याची माहिती एका कामगाराने आपल्या मोबाईलवरून स्थानिकांना दिली.\nपालघर जिल्ह्याला उशिराने भेट देणाऱ्या कृषिमंत्री तथा पालघरचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या लेटलतीफ कारभाराचा फटका या कामगारांनाही बसला. त्यांना रविवारी कॉल करून मेसेज टाकून त्यांच्या सचिवांशी बोलून परिस्थितीचे गांभीर्य समजावूनही त्यांनी व्यवस्थेविषयी सकारात्मक निर्णय घेतला नाही. सोमवारी वसई येथे पालक मंत्र्यांशी मोबाइलवरून या परिस्थितीबाबत बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्या सचिवांनी हा प्रयत्न यशस्वी होऊ दिला नाही.\nआज अन्य राज्यातून पालघर जिल्ह्यात रोजगारासाठी आलेल्या १५ ते २० हजार कामगारांच्या राहण्याचा, आरोग्य तपासणीचा, जेवणाचा खर्च मागील अनेक दिवसांपासून राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासन उचलीत असताना ७ महिन्यांपासून कुटुंबापासून लांब असलेल्या आणि आपल्या घरापासून १० ते १२ किमी अंतरावर थांबलेल्या ५५० स्थानिक कामगारांसाठी पालकमंत्री काहीही उपाययोजना आखू न शकल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.\nआश्चर्य : 80 वर्षांच्या सासूबाईंनी सुनेसोबत फक्त 13 दिवसांत जिंकली कोरोनाची लढई\nगुजरातमध्ये पालघरच्या खलाशांसोबत अमानवी गैरवर्तन; स्थानिकांकडून कामगारांवर दगडफेक\n'स्टॅच्यू ऑफ युनिटी विकणे आहे', OLXवरील जाहिरातीमुळे प्रशासनाची उडाली झोप\nअर्ध्या रात्री प्रसुतीच्या कळांनी तडफडणाऱ्या 'त्या' महिलेला दोन डॉक्टरांनी दिला नकार अन् मग.....\nगुजरातहून तीन ट्रकमध्ये आलेल्या ११८ लोकांना बाळापुरातच रोखले\ncoroan virus : गुजरातमध्ये कोरोनाचा दुसरा बळी, देशात 600 पेक्षा जास्त कोरोनाग्रस्त\nवसई विरार अधिक बातम्या\nधोकादायक इमारतींना नोेटिसा; ५०० पेक्षा जास्त इमारती कोसळण्याची भीती\nक्वारंटाइनच्या भीतीने यंदा कोकण नको रे बाबा\n10 वर्षाच्या मुलाल��� कोरोनाची बाधा, विरार-नालासोपारात नवे २२ रुग्ण आढळले\nलॉकडाउनमुळे चिकू उत्पादकांना ७० कोटींची आर्थिक झळ; दहा हजार एकरवर लागवड\nमहाराष्ट्राच्या सीमावर्ती भागातील लोकांना गुजरातमध्ये प्रवेश बंद; नागरिकांची गैरसोय\nवसईच्या सनसिटी मैदानात हजारो मजुरांची गर्दी; सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा\nकोरोना संकट हाताळण्यात राज्य सरकार अपयशी ठरलंय, हा भाजपाचा आरोप पटतो का\nकेस कापताना आता अशी घेतली जातीये खबरदारी\n10च्या विद्यार्थ्यांना 'असे' मिळणार भूगोलाचे गुण\nरेल्वेचा पुन्हा अनागोंदी कारभार\n१५ जूनपासून शाळा नाही शैक्षणिक वर्षं सुरू होणार\nराज्यात राजकीय वादळाला सुरूवात \nराष्ट्रपती राजवटीची भीती अपयश लपवण्यासाठी \nश्रमिक एक्सप्रेसमध्ये श्रमिकांचेच हाल\nराजभवनातील गंजलेल्या तोफांमधून हल्ले काय होणार\nअशी कोरोनावाली ईद पुन्हा कधीही नको\nईदनिमित्त भाईजानची चाहत्यांना खास भेट\nअतिशय सुंदर आहे सोनू सूदची पत्नी, पाहा त्याच्या संपूर्ण कुटुंबियांचे फोटो\nया मराठी अभिनेत्रीच्या Hot and sexy अदा पाहून व्हाल क्रेझी\nदेवालाही उन्हाची झळ... पुजाऱ्यांकडून कोल्ड्रिंग अन् चॉकलेट्सचा नैवेद्य\n‘रोडीज’ फेम रघुरामच्या चिमुकल्याचे फोटो व्हायरल, पाहा क्यूट फोटो\nगर्लफ्रेंडसाठी केली 8 लाखांची चोरी, पोलिसांनाही इमोशनल करून गेली 'या' दोघांची 'लव्ह स्टोरी'\nCoronaVirus अमेरिकेचा जगातील सर्वांत मोठा युद्धसराव; भारतही सहभागी होणार\nCoronaVirus News : 'या' व्यक्तींनी शक्यतो प्रवास टाळावा, रेल्वे मंत्रालयाचं प्रवाशांना आवाहन\n\"चीनला 'बॅन' करा, उद्योग-धंदे भारतात हलवा\"; अमेरिका तयार करत आहे 'मास्टर प्लॅन'\nCoronavirus: आरोग्य कर्मचाऱ्यांवरील कोरोनाचा धोका टळणार; वैज्ञानिकांनी बनवला ‘स्पेशल बॉडीगार्ड’\n'क्या खूब लगती हो बडी सुंदर दिखती हो', स्पृहा जोशीचे साडीतले फोटो पाहून तुम्हीही हेच म्हणाल..\nबॉलिवूडला आणखी एक धक्का, ज्येष्ठ संगीतकाराचे झाले निधन\nरेड झोनमधील बांधकामे बनली कळीचा मुद्दा, नियमांतील पळवाट शोधून परिसरात शेकडो बांधकामे\nCoronavirus News: मराठमोळ्या तरुणाकडून 'कोविड रोबोट'ची निर्मिती; डॉक्टरांना करणार मदत; रुग्णांची घेणार काळजी\nCoronaVirus Lockdown : कोरोना नियमांचे उल्लंघन; १८० व्यक्तींवर कारवाई\nVIDEO : खासदार नवनीत राणांनी घरच्या घरी पतीरायांचे केस कापले; नेटकरी पाहातच बसले\nहेलिकॉप्टरमधून येण���र मानाच्या पालख्या; एका पालखीत असणार पाच वारकऱ्यांचा समावेश\nछत्तीसगडचे पहिले मुख्यमंत्री अजित जोगी यांचे निधन\nकर्नाटकात पुन्हा राजकीय संकट येडीयुराप्पांविरोधात २० आमदार बंडाच्या पवित्र्यात\nCoronavirus News: अजित पवारांची मोठी घोषणा; राज्य सरकार लवकरच देणार पॅकेज\nCoronavirus News: मराठमोळ्या तरुणाकडून 'कोविड रोबोट'ची निर्मिती; डॉक्टरांना करणार मदत; रुग्णांची घेणार काळजी\nAdvt: शुक्रवारी रात्री कुणी भारतीय जिंकू शकतो अब्जावधीचा जॅकपॉट\n अमित शाहांची सर्व मुख्यमंत्र्यांसोबत बैठक\nCoronaVirus News : कोरोनाच्या लढ्यात आशेचा किरण देशात \"या\" 9 औषधांची केली जातेय चाचणी\nCoronaVirus News: दिवसभरात २,५९८ जणांना बाधा; कोरोना रुग्णसंख्या ५९,५४६ वर\nCoronaVirus News: धारावीत कोरोनाचा विळखा होतोय सैल; महापालिकेची मेहनत फळाला\nजगभरातील कोरोना व्हायरस अपडेट्स", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/kolhapur-western-maharashtra-news/kolhapur/prakash-ambedkar-slams-pm-modi-calls-him-robber/articleshow/68970426.cms", "date_download": "2020-05-29T13:57:33Z", "digest": "sha1:HTNIXC6QK7ROBERFS6FVK6XLFM2WOEUJ", "length": 11174, "nlines": 88, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "प्रकाश आंबेडकर: पंतप्रधान मोदी लुटारू; प्रकाश आंबेडकरांची टीका\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nपंतप्रधान मोदी लुटारू; प्रकाश आंबेडकरांची टीका\n'भारतीय चलनावर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या गव्हर्नरांचा अधिकार असतो. पंतप्रधानांना चलन बदलण्याचा कोणताही अधिकारी नसताना त्यांनी केवळ लूट करण्याच्या उद्देशाने नोटाबंदीचा निर्णय घेतला. काळा पैसा बाहेर काढण्याची गर्जना करणाऱ्यांनी कमिशनवर नोटा बदलून दिल्या. नोटा बदलून देणारे केंद्रातील सरकार चोर, लुटारूंचे असून, पंतप्रधानपदावर बसलेले नरेंद्र मोदी लुटारू आहेत,' असा घणाघाती आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला.\n'भारतीय चलनावर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या गव्हर्नरांचा अधिकार असतो. पंतप्रधानांना चलन बदलण्याचा कोणताही अधिकारी नसताना त्यांनी केवळ लूट करण्याच्या उद्देशाने नोटाबंदीचा निर्णय घेतला. काळा पैसा बाहेर काढण्याची गर्जना करणाऱ्यांनी कमिशनवर नोटा बदलून दिल्या. नोटा बदलून देणारे केंद्रातील सर��ार चोर, लुटारूंचे असून, पंतप्रधानपदावर बसलेले नरेंद्र मोदी लुटारू आहेत,' असा घणाघाती आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला.\nगांधी मैदान येथे शनिवारी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार डॉ. अरुणा माळी व हातकणंगले मतदारसंघाचे उमेदवार हाजी अस्लम सय्यद यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. अॅड. आंबेडकर म्हणाले, 'आरबीआयकडून निघणाऱ्या चलनावर बँकेच्या गव्हर्नरांची स्वाक्षरी असते, पण पंतप्रधानांनी काळ्या पैसेवाल्यांना अभय देण्यासाठी नोटाबंदीचा निर्णय घेतला. नोटाबंदीच्या निर्णयानंतर ३० ते ७० टक्क्यांपर्यंत कमिशन घेऊन जुन्या नोटा बदलून देणारे हे सरकार चोर, लुटारू आणि दरोडेखोरांचे सरकार आहे.'\nते पुढे म्हणाले, 'नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिस दल प्राणपणाने लढले. मुंबई हल्ल्यातील अतिरेकी कसाबला जिवंत पकडून पाकिस्तानचा चेहरा आंतरराष्ट्रीय स्तरावर उघड केला. त्या पोलिस दलाचा सर्वांनाच अभिमान आहे. ज्यावेळी कसाब गुजरातमधील पोरबंदरमधून मुंबईत दाखल झाला, त्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी होते. त्याची चौकशी काँग्रेसने का केली नाही हल्ल्यात अशोक कामटे, हेमंत करकरे, विजय साळसकर यांच्यासह काहीजणांना वीरमरण आले. त्याच शहिदांचा अपमान करणाऱ्या साध्वी प्रज्ञासिंग यांना भाजपने उमेदवारी दिली. साध्वी आपल्या शापाने करकरेंची हत्या झाल्याचे म्हणतात. मग ही शापाची गोळी आली कोठून हल्ल्यात अशोक कामटे, हेमंत करकरे, विजय साळसकर यांच्यासह काहीजणांना वीरमरण आले. त्याच शहिदांचा अपमान करणाऱ्या साध्वी प्रज्ञासिंग यांना भाजपने उमेदवारी दिली. साध्वी आपल्या शापाने करकरेंची हत्या झाल्याचे म्हणतात. मग ही शापाची गोळी आली कोठून जे पंतप्रधान शहिदांचे गुणगान गाऊन मते मागतात, त्याच शहिदांचा अपमान करणाऱ्यांना ते उमेदवारी देतातच कसे जे पंतप्रधान शहिदांचे गुणगान गाऊन मते मागतात, त्याच शहिदांचा अपमान करणाऱ्यांना ते उमेदवारी देतातच कसे कोल्हापूर जिल्ह्यात धनदांडग्यांचे राजकारण चालते. परिणामी कोल्हापूर भांडवलदारांचा कैदखाना झाला असून, या कैदखान्यातून सुटका करण्यासाठी आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा.'\nकोल्हापूर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार डॉ. अरुणा माळी म्हणाल्या, 'वंचित समाजाला हुंकार देण्यास��ठी वंचित बहुजन आघाडी अस्तित्वात आली आहे. वंचितांचा वणवा राज्यभर पोहोचला असून, त्यांना न्याय देण्यासाठी आघाडीच्या उमेदवारांना मत द्या.' यावेळी लिंगायत समाजाचे शिवानंद हैबतपुरे, प्रा. शाहिद शेख, संग्राम सावंत, लक्ष्मण माने यांनी मनोगत व्यक्त केले. प्रचारसभेस सुकुमार कांबळे, गोविंद दळवी, बबन कवडे, सचिन आडसुळे, सोहेल शेख, प्रा. सुशील कोल्हटकर, प्रशांत वाघमारे, भरत माणकापुरे, जगन्नाथ जाधव, आदी उपस्थित होते.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nभाजपकडून जवानांची ढालमहत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nलोकसभा निवडणूक प्रकाश आंबेडकर नरेंद्र मोदी Prakash Ambedkar PM Modi\nस्थलांतरितांसाठी धावली ठाण्याहून रेल्वे\nपुणेकरांनी नगरचे पाणी पुन्हा अडविले; राम शिंदेचा आरोप\n राज्य सरकार देणार आर्थिक पॅकेज\nमोदी-शाह यांच्यात मंथन; १ जूनपासून देश पुन्हा खुला होणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/farooq-abdullah/2", "date_download": "2020-05-29T14:14:28Z", "digest": "sha1:ERO3KQX2Y2NER2IKHXPL2J3IJ3FUOPQN", "length": 6300, "nlines": 88, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nजम्मूः निवडणुकीतील विजयानंतर फारूक अब्दुल्ला नाचले\nलोकसभा निकालः अनंतनाग येथून मेहबूबा मुफ्तींचा पराभव\nलोकसभा निकालः फारूख अब्दुल्ला, गौरव गोगोई आघाडीवर\nलोकसभा निवडणूकः श्रीनगर, उधमपूरमध्ये कडक सुरक्षेत मतदान\nसाध्वी प्रज्ञासिंहना उमेदवारी, ओमर अब्दुल्लांची भाजपवर टीका\nमुफ्ती,अब्दुल्ला कुटुंबांनी काश्मीरच्या तीन पिढ्या उद्ध्वस्त केल्या: मोदी\narticle 370: ...तर काश्मीर स्वतंत्रच होईल; अब्दुल्लांचा इशारा\narticle 370: ... तर काश्मीरच नव्हे तर देशात आगडोंब उसळेल: मेहबुबा\nArticle 370: कलम ३७० समाप्त केल्यास वेगळे होऊः फारूख अब्दुल्ला\nजम्मू काश्मीरः हायवे बंद प्रकरणी पीडीपीची कोर्टात धाव\nLS Polls 2019: विशाखापट्टणममध्ये आज महाआघाडीची सभा\nपुलवामा हल्ल्याबद्दल मला शंका: अब्दुल्ला\nLS Polls 2019: विशाखापट्टणममध्ये आज महाआघाडीची सभा\nfarooq abdullah: काश्मीरमध्ये विधानसभा निवडणूक का नाही\nfarooq abdullah: काश्मीरमध्ये विधानसभा निवडणूक का नाही\nफारुख अब्दुल्ला यांनी बालाकोट हवाई हल्ल्यांचा संबंध निवडणुकीशी लावला\nजम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांचा आज ४९ वा वाढदिवस\nLok Sabha polls: पवारांच्या घरी विरोधकांची महाबैठक\nfarooq abdullah:'...तर मीही राम मंदिराची वीट रचायला जाईन'\nपाक व्याप्त काश्मीर पाकिस्तानचा भाग तर, काश्मीर भारताचाः फारुख अब्दुल्ला\nFarooq abdullah: नेहरूंचं योगदान आपण कसं विसरू शकतो\nfarooq abdullah on Ram Mandir: राम मंदिर अयोध्येतच कशाला हवं; अब्दुल्ला यांचा सवाल\nअब्दुल्ला यांची नोटाबंदीवरून टीका\nदेशाला वाचवण्यासाठी एकत्र येऊ: राहुल गांधी\nचंद्राबाबू नायडूंनी घेतली शरद पवार, अब्दुल्लांची भेट\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/36849/by-subject/1/110", "date_download": "2020-05-29T14:10:53Z", "digest": "sha1:NY2ALTYV7XFXSR7LE4KKMZRNQDOEERQF", "length": 5920, "nlines": 95, "source_domain": "www.maayboli.com", "title": "साहित्य | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०२०\nYou are here: मुख्यपृष्ठ /गुलमोहर /विनोदी लेखन /गुलमोहर - विनोदी लेखन विषयवार यादी /विषय /साहित्य\n‘कोरोना’मुळे मला झालेली वैराग्य प्राप्ती लेखनाचा धागा Dr Raju Kasambe 7 Apr 5 2020 - 2:01am\nकथा माझ्या दहा कोटींची लेखनाचा धागा पराग र. लोणकर 6 Apr 1 2020 - 9:40pm\nनसलेल्या देशाचा नागरिक वाहते पान Theurbannomad 11 Mar 18 2020 - 9:29am\nपाटील v/s पाटील - भाग १९ लेखनाचा धागा अज्ञातवासी 18 Dec 27 2019 - 4:59am\nफ्रेंच फ्राईज लेखनाचा धागा मकरंद गोडबोले 6 Dec 31 2018 - 4:47am\nबक्षीस (२) लेखनाचा धागा राजेश्री मे 26 2018 - 12:53pm\nचाळीतल्या गमती-जमती (१७) लेखनाचा धागा राजेश्री 3 मे 25 2018 - 7:01am\n“बँनर” लेखनाचा धागा भागवत 4 Jan 3 2018 - 7:58pm\nविवाहोत्सुक तरुणांसाठी मार्गदर्शिका, भाग :-५ लेखनाचा धागा अतरंगी 31 Aug 11 2019 - 3:11pm\nविवाहोत्सुक तरुणांसाठी मार्गदर्शिका, भाग :-३ लेखनाचा धागा अतरंगी 40 Jul 5 2019 - 4:26am\nविवाहोत्सुक तरुणांसाठी मार्गदर्शिका, भाग :-२ लेखनाचा धागा अतरंगी 37 Sep 28 2017 - 1:49am\nविखंची ज्ञानवर्धक शब्दअर्थावली लेखनाचा धागा अॅस्ट्रोनाट विनय 9 Oct 1 2017 - 2:03am\nमिस्टर डब्लो ( विनोदी विज्ञानकथा :) लेखनाचा धागा अॅस्ट्रोनाट विनय 33 Jul 16 2017 - 7:55am\nभुतांसाठी नवीन नियमावली लेखनाचा धागा अॅस्ट्रोनाट विनय 36 Apr 20 2017 - 2:18am\nइनोदी कथा लेखनाचा धागा अॅस्ट्रोनाट विनय 64 Jul 17 2017 - 10:40am\nविनोदी १ लेखनाचा धागा अॅस्ट्रोनाट विनय 49 Jul 23 2017 - 9:15am\nनिवडणूक आणि Xयघाली गल्ली (विनोदी कथा) लेखनाचा धागा अॅस्ट्रोनाट विनय 26 Jul 5 2017 - 10:15am\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nगुलमोहर - विनोदी लेखन\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://bhandarisamaj.com/index.php/vadhu-var-mandal/2013-12-20-11-26-37/643-2019-07-11-14-20-10", "date_download": "2020-05-29T12:29:15Z", "digest": "sha1:LQYPQTHTB5DB3PSRKGWGKCSZ3CWSQHGB", "length": 3376, "nlines": 62, "source_domain": "bhandarisamaj.com", "title": "रश्मी रमेश शिर्सेकर FC/१९८६/१२०६ - Bhandari Samaj", "raw_content": "\nHomeवधुवर मंडळवधूरश्मी रमेश शिर्सेकर FC/१९८६/१२०६\nरश्मी रमेश शिर्सेकर FC/१९८६/१२०६\nवधुचे नाव: रश्मी रमेश शिर्सेकर\nशिक्षण : बी ए\nस्वतः सोडून भाऊ: १ अविवाहित\nवधु - वर नोंदणी सुरु आहे.\nसुचना : वधु-वर सुचक नोंदणी केल्यानंतर कृपया वधु-वरांनी तसेच पालकांनी थेट वधु किंवा वरांना त्यांच्या कार्यालयात किंवा वैयक्तीक संपर्क करू नये.\nश्री. साईनाथ धोंडू करगुटकर\nश्री. संतोष कृष्णा रुमडे\nश्री. दिलीप मोतीराम सावंत\nश्री. भालचंद्र मनोहर घारे\nश्री. प्रविण दत्ताराम कामत\nश्री. हेमचंद्र विठ्ठल राठीवडेकर\nश्री. कृष्णाजी भिकाजी ढवळ\nपुरस्कार प्राप्त व्यक्तीचा समाज्याच्या वतीने सत्कार\nसभासदांची वार्षिक कौटुंबिक सहल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=438&fontstyle=f-larger&limitstart=10", "date_download": "2020-05-29T13:49:53Z", "digest": "sha1:LS45FGWXUBXMN6X5CXNGNDRAHUWVFQUC", "length": 32619, "nlines": 57, "source_domain": "saneguruji.net", "title": "गोड निबंध - २", "raw_content": "शुक्रवार, मे 29, 2020\nगोड निबंध - २\n३३ दोन महात्म्यांची भेट\nगोलमेज परिषद आटोपल्यानंतर महात्मा गांधींना युरोपमध्यें थांबण्याची इच्छा नव्हती. तडक त्याच पावलीं परत हिंदुस्थानांत यावें असें त्यांचें ठरलें होतें. जर्मनी, फ्रान्स इत्यादि देशांतील अनेक मोठ्या आणि प्रसिध्द लोकांनी अत्यंत आग्रहाचीं आणि प्रेमाचीं बोलावणीं केलीं होतीं. त्या सर्वांचा महात्मा गांधींनी मोठ्या कष्टानें अव्हेर केला. रोमन रोलंड यांच्या निमंत्रणाला मात्र त्यांना नाहीं म्हणतां येईना. त्यांना भेटण्याकरिता महात्मा गांधीं मुद्दाम स्वित्झर्लंडमध्यें गेले.\nरोमन रोलंड हे फार मोठे गृहस्थ आहेत आणि महात्माजींनी हिंदुस्थानांत जें कार्य चालविलें आहे, त्याचाच प्रकार रोमन रोलंड हे युरोप-अमेरिकेमध्यें करतात. अशा माणसाच्या शब्दाला नकार देणें महात्मा गांधींना जड गेलें हें उघडच आहे. कदाचित् रोमन रोलंड आणि आपली गांठ पडल्यानें जगांतील कलह थोडे तरी कमी होण्याचा संभव आहे, अशी महात्माजींना आशाहि वाटली असेल स्वित्झर्लंडसारख्या सृष्टिसौंदर्यानें फुलून गेलेल्या देशांत या दोन महात्म्यांची -- एक पूर्वेचा आणि दुसरा पश्चिमेचा -- भेट म्हणजे समसमांचा संयोग होय. ' पूर्व ती पूर्व आणि पश्चिम ती पश्चिम; दोघांचा संयोग कधींहि होणार नाहीं. ' असे उद्गार मदोन्मत्त झालेल्या किपलिंग या इंग्लिश ग्रंथकारानें काढलेले आहेत. रोमन रोलंड आणि महात्मा गांधी हे अशी कांही अपूर्व घटना घडवून आणतील कीं पूर्व आणि पश्चिम यांचाहि मिलाफ होईल\nगांधी आणि रोलंड या दोन महात्म्यांची भेट झाली तरी राष्ट्राराष्ट्रांमधील वैरें कशीं शमतील, जगांत शांतता कशी नांदेल याचा विचार करण्यांकरितां कोणीहि जमत नाहींत. परन्तु सध्यां जगाला युध्दाची धडकी भरली आहे, आणि शांततेची दृढतर उत्कंठा लागली आहे. पुन्हां युध्दाची धुमश्चक्री सुरू झाली तर संबंध मनुष्य जातच रसातळाला जाईल अशी अनेक लोकांना भीति पडली आहे. या दोन महात्म्यांची भेट होऊन जगाची ही भीति थोडीशी तरी कमी होईल काय जगांत विश्वबंधुत्व पसरावें, सगळया लोकांनी गुण्यागोविंदाने रहावे; सुधारलेले, मागासलेले, पाश्चात्य, पौरस्त्य, इत्यादि सर्व लोकांचा सारखाच उत्कर्ष व्हावा हें दोघांच्या आयुष्याचें ध्येय आहे. जगाला द्वेष, कलह, युध्दें यांची कीड लागली आहे; म्हणून सृष्टि इतकी सुंदर आणि समृध्द असूनहि लोकांना आपत्तीमध्यें दिवस कंठावे लागत आहेत. सत्य आणि अहिंसा यांचे साम्राज्य सर्वत्र पसरलें तर सुख आणि समृध्दि यांची कोणालाहि वाण पडणार नाहीं हा दिव्य संदेश दोघांनाहि सांगावयाचा आहे.\nमहात्मे हे कोणत्याहि एका देशाचे नसतात. त्यांच्यावर सगळया जगाची सत्ता असते. सगळे देश आणि काळ यांच्याकरितां त्यांचा संदेश असतो. रोमन रोलंड हे फ्रेंच असले आणि महात्मा गांधी हे हिंदी असले तरी जगांतील २०० कोटि लोकांचे डोळे आपल्या उध��दाराकरितां त्यांच्याकडे लागले आहेत. महात्मा गांधींचे चरित्र सर्वांना अवगत आहेच. म्हणून रोमन रोलंड यांच्याविषयीं थोडी माहिती खालीं देतों.\nहे दृश्य दाखवून एल्फिन्स्टन म्हणाला, ' बाबासाहेब, तुमची राज्यें नष्ट होण्यास आणि आमचीं स्थापित होण्यास मुख्य कारण काय हें तुमच्या लक्षांत आलेंच असेल. अंमलदाराचा हुकूम आमचे शिपाई प्राण गेला तरी पाळतात, परन्तु तुमचे लोक पळतात.'\nवरील गोष्ट खोटी आहे काय आम्ही युरोपियन लोकांप्रमाणे शिकलेलें सैन्य ठेवूं लागलों, तर ती शिस्त आपल्या सैन्यांत मुरली नव्हती. मैदानी लढायांची आमच्या लोकांस तितकी संवय नसे. शिपायांनी जागा न सोडणें हा मैदानी लढयांतील महत्त्वाचा भाग असतो. समोरासमोरच्या लढाईत सैन्य बेशिस्त झालें कीं, पराजय झालाच. अहमदशहा अब्दालीनें त्यांचे सैन्य जेव्हा पळूं लागलें, तेव्हां त्या पळणारांची मुंडकीं मारण्याचा हुकूम केला. कारण एक पळूं लागला कीं सारे पळूं लागतात. पहिल्या बाजीरावानें वसईच्या हल्ल्याच्या वेळीं एका पत्रांत लिहिले आहें, 'जे मागें फिरतील त्यांची डोकीं परिच्छिन्नपणें मारावी .' सैन्य माघारी न वळणें हें लढाईतील विजयाचें मोठें साधन आहे.\nनेपोलियन आपल्या जयाची किल्ली सांगतांना म्हणतो, ' शत्रुपक्षाची चलबिचल झाली आहे, असें मला दिसतांच मी त्यांच्यावर शिलकी सैन्यानें जोराचा हल्ला करीत असें. ' अशी चलबिचल उत्पन्न होऊं न देणें हें मुख्य काम आहे. सैन्य पळूं लागल्यानें ही चलबिचल उत्पन्न होते.\nवाटर्लू येथे १८१५ मध्यें इंग्लिश सैन्याचा तळ पडला होता. जर्मन सैन्याची वेळेवर मदत होण्याचें चिन्ह दिसेना. फ्रेंच तर चवताळून आले होते. फ्रेंचांच्या जोरदार हल्ल्यांसमोर आपला टिकाव कसा लागेल याची वेलिंग्टन या इंग्रजी सेनापतीस धास्ती होती.\nवेलिंग्टन घोडयावर बसून आपल्या शिपायांच्या रांगांतून हिंडला व म्हणाला, 'माझ्या शिपायांनो, धीर सोडूं नका, जाग्यावरून हलूं नका. आपणांस इंग्लंडातील लोक काय म्हणतील याचा विचार करा.' ते शिपायी वेलिंग्टन यास म्हणाले, 'महाराज, आपण तिळमात्र काळजी करूं नका ; आमचें कर्तव्य आम्ही जाणतों, तें आम्ही नीट पार पाडूं. ' तें कर्तव्य म्हणजे कोणतें, तर सेनापतीनें सांगितल्याप्रमाणें वागणें. नेपोलियननें जर्मन मदत इंग्रजांस येऊन मिळण्यापूर्वी निकराचे हल्ले केले. परन्तु इंग्रज स��न्य मागें गेलें नाहीं ; इंग्रजांची फळी फोडतां आली नाहीं. शेवटी सायंकाळी चारचे सुमारास जर्मन मदत आली व इंग्रज विजयी झाले.\nआपलें सैन्य गैरशिस्त, सेनापति कमी दर्जाचे, शस्त्रास्त्रें हिणकस, आणि फंदफितुरी व ऐक्याचा अभाव, इत्यादि कारणसमूहांचा परिणाम म्हणजे आपली राज्यें जाणें व इंग्लिशांचे राज्य होणें होय आपणांस शिस्त, आज्ञाधारकपणा व ऐक्य या सद्गुणांचे नीट संवर्धन केल्याशिवाय स्वराज्य कसें मिळेल, मिळालें तरी कसें राखता येईल\n३२ आपलीं राज्यें गेलीं व इंग्रजांचें कसें आलें\n[बालबोध मासिकांत पुष्कळ वर्षापूर्वी कै. ओक यांनी पुढील आंग्रे यांची गोष्ट दिली होती, तिचा मी उपयोग केला आहे.]\nजगांतील कोणत्याहि व्यवहाराचा तुम्हीं विचार करा तुम्हांला असें आढळून येईल कीं, कारणांवाचून कोणतेहि कार्य घडत नसतें. पुष्कळ वेळां कार्य स्पष्टपणे दिसतें, परन्तु कारण मात्र चटकन् ध्यानांत येत नाहीं. परन्तु यावरून त्या कार्यास कारणच नाहीं असें म्हणणें चुकींचे होईल. ज्याप्रमाणे एखादा मुलगा आजारी पडता म्हणजे तो म्हणतो ' कां बोवा आजारी पडलों कांहीं समजत नाहीं. ' परंतु हळुहळू अनेंक कारणें जमत आलेलीं असतात, हें त्यास कोठें माहित होतें कधीं जागरण केलें असेल, कधी ऊणें अधिक खाल्ले असेल, कधीं उन्हांतून येतांच पाणी प्यायला असेल. या सर्व कारणांचा संमिश्र परिणाम म्हणजे तो आजार. प्रत्येक गोष्टीस पूर्वेतिहास आहे. हा इतिहास शोधावा, हीं कारणें शोधावीं व तीं दूर करावीं. उगीच दैवावर ढकलूं नये. दैवाचा अर्थ हाच कीं अज्ञान व अदृश्य अशा कारणांची मालिका.\nआम्हीं लोक या देशांतले. येथें आमचीं मोठमोठीं राज्यें होती. आम्हीं म्हणू ती पूर्व दिशा पूर्वी येथे होती; ती राज्यें कोठें गेली आज सर्व हिंदुस्थानचा नकाशा तांबडा झाला आहे. याची कारणें काय आज सर्व हिंदुस्थानचा नकाशा तांबडा झाला आहे. याची कारणें काय सातां समुद्रांपलीकडून येणा-या मूठभर लोकांच्या हातीं आम्ही गेलों कसे सातां समुद्रांपलीकडून येणा-या मूठभर लोकांच्या हातीं आम्ही गेलों कसे आम्हीं राजे होतो, आतां गुलाम झालों. दुस-यास पाणी पाजणारे आम्हीं होतो; आज दुस-याच्या ओंजळीनें पाणी पिणारे झालों आहोत. केवढा हा चमत्कार आहे आम्हीं राजे होतो, आतां गुलाम झालों. दुस-यास पाणी पाजणारे आम्हीं होतो; आज दुस-याच्या ओंजळीनें पाणी पिणारे झालों आहोत. केवढा हा चमत्कार आहे परन्तु या चमत्कारास कारणें नसतील का परन्तु या चमत्कारास कारणें नसतील का\nएकदां अलिबागेस आंग्रे ह्यांच्या वाड्यांच्या तिस-या मजल्याच्या खिडकीमध्यें बाबाजीं आंग्रे व एल्फिन्स्टन साहेब उभे राहून गोष्टी करीत होते. खाली वाळवंटात उभय पक्षांची सैन्यें होती. आंग्रे ह्यांचा समुद्रात किल्ला आहे. ओहटीच्या वेळेस किल्ल्याजवळचें पाणी अगदीं कमी होतें.\nराजकारणाच्या गोष्टी चालल्या होत्या. बोलतां बोलतां बाबाजी आंग्रे यांनी एल्फिन्स्टन यांस विचारलें 'आमच्या देशांतील आमचीं स्वत:ची राज्यें नष्ट व्हावींत आणि त्यांच्या जागीं तुम्हा परकीयांची स्थापन व्हावीत असें होण्यांत तुम्हां-आम्हांत कमी. जास्त काय आहे\nएल्फिन्स्टन म्हणाला ' कमी जास्त काय आहे तें दाखवतों. हीं आपलीं सैन्यें खाली उभीं आहेत. थोड्याच वेळानें भरती येऊं लागेल. या उभय सैन्यांस आपण तेथें उभें राहण्याविषयीं हुकूम करूं या आणि काय चमत्कार होतो तो पहा. '\nउभय सैन्यास त्याप्रमाणें हुकूम झाले. भरती येऊं लागली व पाणी वाढूं लागलें. आंग्-यांचे सैन्य मागें पळूं लागलें. परन्तु इंग्लिशांचे छातीपर्यंत पाणी झालें तरी हललें नाहीं.\nशिक्षणाच्या प्रसारार्थ आज आधीं संघ हवे आहेत. अज्ञानरूपी शत्रूच्या किल्ल्यावर हल्ले चढवूं या. हे हल्ले चढविण्यांस कोण पुढें येणार विद्यार्थी, तरुण विद्यार्थी हेंच राष्ट्राचे अरुण. ह्या तरुण अरुणांना आज आव्हान आहे. तरुणांनी अग्रेसर झालें पाहिजे.\nसभोवतालच्या सामाजिक प्रश्नांचा विचार विद्यार्थ्यांनी नाहीं करावयाचा तर कोणी आपल्या राष्ट्रासाठीं काय केलें पाहिजे, आपली स्थिति कशी सुधारेल, लोकांत तेज व बळ कसें येईल, संसार कसा सुधारेल ह्याचा विचार तरुण विद्यार्थ्यांनी नको का करायला\nशहरांतील वा खेड्यांतील प्रौढ विद्यार्थ्यांनी आपल्या शहरांत वा खेड्यांत किती अशिक्षित आहेत याचा विचार करावा. ते कोठें राहातात, कोठल्या गल्लीत राहतात ते पहावें. त्यांना मग ज्ञानाची भाकर घेऊन जावे. आपल्याच बंधु-भगिनींस आपण ज्ञानाच्या बाबतीत बुभुक्षित ठेवूं तर केवढा द्रोह ज्या सवलतीं मला आहेत, जीं सुखे मला आहेत, त्यांत इतरांस भागीदार केव्हां करीन हा विचार नको का मनांत यावयास ज्या सवलतीं मला आहेत, जीं सुखे मला आहेत, त्यांत इतरांस भागीदार केव्हां क���ीन हा विचार नको का मनांत यावयास आपल्या बांधवांसाठीं आपणांस कितीतरी गोष्टी करतां येतील परन्तु इच्छा हवीं; तळमळ हवी.\nशक्याशक्यतेच्या शंका काढूं नका. ज्यांना शाळेंत जातां येत नाहीं, शिक्षण घेण्याचीं साधनें ज्यांना नाहींत, अशांसाठीं निदान वर्षांत १२ तास देईन व शिकवीन अशी प्रतिज्ञा जर प्रत्येक प्रौढ विद्यार्थी करीत तर भारतीय विचारांत केवढी क्रांति होईल बारा धडे शिकविणें, तें का ओझें आहे बारा धडे शिकविणें, तें का ओझें आहे परन्तु शिकणा-यांना ती केवढी मदत परन्तु शिकणा-यांना ती केवढी मदत हे बारा धडे कसलेहि चालतील. तुम्हाला व्यायामाचे प्रकार येतील तर ते शिकवा; चित्रकला येत असेल तर ती सांगा. परन्तु लिहिंणे, वाचणें व अंकगणित ह्या तीन गोष्टीं लोकशिक्षणांत हव्या. सर्वांत उत्कृष्ठ गोष्ट म्हणजे इतिहास, भूगोल शिकविणें. भूगोलांने इतिहास घडतो. इतिहास भूगोलाच्या गप्पा मारा; तसेंच रोजच्या जीवनांतील शास्त्रीय गोष्टी समजूं द्या.\nविचारांची थोडीशीहि पुंजी जवळ असेल तर जीवनाला कळा चढते. जीवनाला नवरंग येतो. एकादाच किरण परन्तु काळ्या ढगाला तो रमणीयत्व देतो एखादाच पेरलेला विचार, एखादेंच वाचलेलें वाक्य जीवनांत कसें वाढेल, कसें रुजेल, जीवनाला कसें गंभीर करील ह्याची कल्पना आपण कधीं केली आहे काय एखादाच पेरलेला विचार, एखादेंच वाचलेलें वाक्य जीवनांत कसें वाढेल, कसें रुजेल, जीवनाला कसें गंभीर करील ह्याची कल्पना आपण कधीं केली आहे काय खरोखर ज्ञान हीच जीवनाची खरी भाकर आहे. ह्या भाकरीशिवाय जीवनांत रुचि नाहीं, रंग नाहीं, राम नाहीं, ज्ञानाशिवाय जीवनाला तेज नाहीं, अर्थ नाही. ज्ञानासारखें पवित्र कांहींहि नाही. म्हणून स्वत:पाशीं जें कांही असेल, जें जें कांही उत्कृष्ठ असेल, ते तें घेऊन आपल्या आजूबाजूच्या बंधुभगिनींस देण्यासाठी चला. भारतीय मनोबुध्दि पडित आहे. या भूमीस सुपीक करावयास चला. ही देवाघरची शेती आहे.\nयुरोपखंडात सक्तीचें लष्करी शिक्षण असतें. शिक्षण संपल्यावर ३ वर्षे लष्करी शिक्षण घ्यावेंच लागतें. मग तो मोकळा होतो. आपण सक्तींचे शिक्षण प्रसाराचें व्रत घेऊं या. विद्यापीठानें एकेक वर्ष खेडयांत साक्षरताप्रसार केल्यावरच पदवीपत्र द्यावें. परन्तु असे सक्तीचे कायदे करण्यांत काय अर्थ आपण प्रेमानें ही गोष्ट नाहीं का करणार आपण प्रेमानें ही गोष्ट नाहीं क�� करणार आपल्या सहजस्फूर्तीने ही गोष्ट झाली पाहिजें. साक्षरताप्रसाराचा महान् विचार निर्माण झाला आहे. या विचारासाठीं किती जण आपलें सुखस्वास्थ्य बाजूस ठेवतात हा प्रश्न आहे. विचारासाठीं, ध्येयासाठीं कोणत्या लायकीचीं किती माणसें खपलीं, झिजलीं, बळी गेलीं, या गोष्टीला शेवटी महत्त्व आहे. जीवनें अर्पिल्याशिवाय कोणताहि विचार वाढत नाहीं. भारतीय बंधु-भगिनींच्या शिक्षणासाठीं कितीजण सुखावर, स्वार्थावर, स्वास्थ्यावर पाणी सोडावयास तयार आहेत आपल्या सहजस्फूर्तीने ही गोष्ट झाली पाहिजें. साक्षरताप्रसाराचा महान् विचार निर्माण झाला आहे. या विचारासाठीं किती जण आपलें सुखस्वास्थ्य बाजूस ठेवतात हा प्रश्न आहे. विचारासाठीं, ध्येयासाठीं कोणत्या लायकीचीं किती माणसें खपलीं, झिजलीं, बळी गेलीं, या गोष्टीला शेवटी महत्त्व आहे. जीवनें अर्पिल्याशिवाय कोणताहि विचार वाढत नाहीं. भारतीय बंधु-भगिनींच्या शिक्षणासाठीं कितीजण सुखावर, स्वार्थावर, स्वास्थ्यावर पाणी सोडावयास तयार आहेत\n-- वर्ष २, अंक ६\nभारताचें भवितव्य शिक्षणावर अवलंबून आहे. एकदां राष्ट्रांत शिक्षण फैलावलें म्हणजे सर्व शक्य होईल. सुशिक्षितांस सर्व साध्य आहे अशिक्षितांस सारें असाध्य आहे. शिक्षण अनेक प्रकारचें आहे. परन्तु सर्वांत महत्त्वाचें शिक्षण म्हणजे लोकशिक्षण. सर्व जनतेला शहाणें करून सोडावयाचे हें थोर कार्य करण्यांसाठी आज राष्ट्रानें कंबर बांधली आहे.\nव्यक्तीला समाजाचे ऋण असतें, ही गोष्ट भारतीय संस्कृतीनें अनादि काळापासून सांगितली आहे. कितीहि दरिद्री भारतीय मनुष्य असला तरी तो भुकेलेल्यास आपल्या चतकोरांतील नितकोर देईल. अन्नदान करणें हें जसें सर्वांस बंधनकारक असें भारतीय संस्कृतीचें अंग आहे, त्याप्रमाणे दुसरेंहि एक अंग आपण निर्माण केले पाहिजे. ज्ञानदानहि प्रत्येकानें केलें पाहिजे. ज्याच्या जवळ जें ज्ञान असेल तें त्यानें इतरांस देत राहिले पाहिजे.\nआपणांस भारताचे ऐक्य साधावयाचें आहे. हें ऐक्य साधावयास सारें राष्ट्र एका ध्येयासाठीं उठलें पाहिजे. एक विचार सर्वांच्या हृदयांत संचरला पाहिजे. शिक्षणाचा प्रचार व प्रसार केल्याशिवाय हें कसें होईल सार्वत्रिक शिक्षणप्रसारानें राष्ट्रीय बळ वाढेल, गोंधळ व अव्यवस्था कमी होईल.\nभरतखंडात ही जागृति उत्पन्न झाली आहे. मद्रास सरकारने�� ५० लोकांची एक तुकडी अशा दहा तुकड्या करून त्या शिक्षण प्रसारार्थ पाठविण्यांचे ठरविलें आहे. तीन महिने एकेका केंद्राभोवती काम होईल. तीन महिन्यांनी केंद्रें बदलतील. तुकड्यांतील सेवकास पगार मिळणार आहे. ६५ रुपये मद्रास सरकार ह्यासाठीं खर्च करणार आहे. तिकडें बंगालमध्यें कलकत्ता विद्यापीठानेंच हे थोर काम अंगावर घेतलें आहे. बिहार प्रांतानें तर प्रौढशिक्षणांत आघाडी मारली आहे. सिंध प्रांतांतहि जिल्ह्याजिल्ह्यांत साक्षरता-प्रचार सुरू झाला आहे.\nआपला मुंबई प्रांतहि मागें नाही. मुंबई शहरांत जवळ जवळ तीन हजार स्वयंसेवक व स्वयंसेविका शिक्षणप्रसार करीत आहेत. १०/२० हजार विद्यार्थी शिकत आहेत, ज्ञानाचा नवीन डोळा लाभत आहे. १ में १९३९ हा दिवस भारताचें इतिहासांत सोन्याच्या अक्षरांनी लिहिला गेला पाहिजे. या दिवशीं मुंबापुरीनें ज्ञानाची विराट ज्योत पेटवली व तिची प्रभा खेड्यापाड्यातहि गेली. १ मे चे दिवशीं साक्षरतेच्या मिरवणुका निघाल्या.\nआतां सर्वत्र साक्षरताप्रसारक मंडळे निघालीं पाहिजेत. हे संघटनेंचें युग आहे. सामुदायिक रीत्या आज प्रश्न हातीं घेतले पाहिजेत. मी एकटा जगाला हलवीन या पोकळ घमेंडींत राहण्याचे हे दिवस नाहींत. एकाच ध्येयाच्या भक्तांनीं एकत्र यावें. कोणत्या तरी देशबांधवाच्या हिताच्या कामास वाहून घ्यावें. सांघिक उत्साहाची नवीन भावना आपणांस आपली करून घ्यावयाची आहे.\nगोड निबंध - २ -८०\nगोड निबंध - २-७९\nगोड निबंध - २ -७९\nगोड निबंध - २-७८\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A4%A4%E0%A4%BE", "date_download": "2020-05-29T14:38:09Z", "digest": "sha1:AHUPA6N366KN52TMO6AHE6M33RPNCHY4", "length": 22262, "nlines": 311, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "विविधता: Latest विविधता News & Updates,विविधता Photos & Images, विविधता Videos | Maharashtra Times", "raw_content": "\nश्रमिक ट्रेनचा प्रवास 'या' व्यक्तींसाठी धोक्याचा; ...\nमुंबईत कोविड आयसीयू बेड्सची क्षमता संपली; ...\nमुंबई अग्निशमन दलातील ४१ जवान करोनाग्रस्त;...\nअबू आझमींच्या आंदोलनानंतर महिला वरिष्ठ पोल...\nकला, मनोरंजनचा धमाल आठवडा \n'सौर शहर' वसवणे कठिणच\nपुलवामातील स्फोटकांनी भरलेली कार हिजबुलच्या दहशतवा...\nमोदी सरकार २.० : या निर्णयांनी गाजवलं पहिल...\n करोनाचे संकट नष्ट करण्यासाठी मंदिरा...\nया १३ शहरांनी संपूर्ण देशाची चिंता वाढवली\nविशेष ट्रेन बंद करणार नाही, यूपी सरकारचा य...\nनिर्बंधाचा अमेरिकेनेही विचार करावा; हाँगकाँग सरकार...\nडोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटला ट्विटरचा पु...\nनेपाळचे पंतप्रधान स्वतःच्याच देशात तोंडघशी...\nसीमा प्रश्नात तिसऱ्याची गरज नाही; चीनने अम...\nचीनसोबतचा वाद चिघळणार; अमेरिका घेणार 'हा' ...\nपोलिसांवर कृष्णवर्णीयाच्या हत्येचा आरोप; अ...\nतीन दिवसात सेन्सेक्सची १५०० अंकांची कमाई ; गुंतवणू...\nGDP वृद्धीला ब्रेक; 'करोना'पाठोपाठ अर्थव्य...\nकरोनामुळे अर्थव्यवस्थेचे मुख्य चाक चिखलात;...\nकरोनाचा धक्का; काल १२ तर आज १५ हजार जणांना...\nआता येणार खरे संकट; लॉकडाऊनमुळे निर्माण झा...\nसोने ७०५ रुपयांनी महागले; जाणून घ्या आजचा ...\nचीनने करोना पसरवून काय साधले, सांगतोय हरभजन सिंग\nविश्वचषकाच्या अंतिम फेरीत धोनीने दुसऱ्यांद...\n...तर डिव्हिलियर्स ३६० म्हणून ओळखला गेला न...\nधोनी क्रिकेटचा डॉन आहे; पकडने अशक्य\nट्वेन्टी-२० विश्वचषक होणार रद्द\nएकटा क्रिकेटपटू नव्हे, त्याचे संपूर्ण कुटु...\n... म्हणून अमिताभ आणि जया यांच्या लग्नात होते फक्त...\nगीतकार योगेश गौर यांचं वयाच्या ७७ व्या वर्...\nचार वर्षात तयार झाला 'हा' चित्रपट; ५ जूनला...\nजेव्हा सुश्मिता तिच्या प्रियकराची मुलाखत घ...\nअभिनेता सांगतोय लॉकडाउनमध्ये कसं रहायचं फि...\nविद्या बालननं केली 'नटखट' या शॉर्ट फिल्मची...\nशाळा १ जुलैला सुरू करण्याचा विचार; उपमुख्यमंत्री अ...\nCBSE: मार्क वाढवायच्या नावे फसवणूक; बोर्डा...\nव्यावसायिक अभ्यासक्रम शुल्क: मुंबई हायकोर्...\nसीए : जुलै परीक्षांच्या केंद्रात बदल करता ...\nअंतिम सत्र परीक्षा: मुख्यमंत्री करणार कुलग...\nSEBI Internship: सेबीत इंटर्नशीपची संधी\nमास्क, जरा हट के\nकरा कार्यक्षमता वाढवणारे व्यायाम\nमास्क, जरा हट के\nकरा कार्यक्षमता वाढवणारे व्यायाम\nवर्क फ्रॉम होम आणि स्वयंपाक\nवर्क फ्रॉम होमचा परिणाम\nएक आजोबा दवाखान्यात जातात\nवऱ्हाडी करोनाग्रस्त; नवं जोडपं लग..\nगावी जाण्यासाठी धारावीत श्रमिकांच..\nरेशन मिळत नसल्यानं महिलांचा ठिय्या\nकोविड सेंटर उभारलंय, पण वैद्यकिय ..\n५० दिवसांची मेहनत लॉकडाऊन ४.०मुळं..\nऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती; ..\nघर गाठण्यासाठी मजुरांची रेल्वे स्..\nरमेश नागेश सावंतएकीकडे कादंबरीचा साहित्यप्रकार गंभीरपणे हाताळताना बांदेकरांनी आपले ललितलेखनही चालू ठेवले आहे...\n‘हरवलेल्या पावसाळ्यांचा शोध ’ – चिंतनशील जीवनानुभव\n'हरवलेल्या पावसाळ्यांचा शोध ' - चिंतनशील जीवनानुभव सर्जनशील साहित्य हे साहित्यिकाच्या भवतालाचे आणि त्याच्या भवताली घडणाऱ्या घटितांचे प्रतिबिंबच ...\nपर्यावरणीय बुद्ध्यांक विकसित केला पाहिजे\nडॉ महेश गायकवाड २२ मे हा दिवस जागतिक जैवविविधता दिन म्हणून साजरा केला जातो...\nपर्यावरणीय बुद्ध्यांक विकसित केला पाहिजे\nडॉ महेश गायकवाड २२ मे हा दिवस जागतिक जैवविविधता दिन म्हणून साजरा केला जातो...\nराज्यातील ३८८ गावे वगळा\nजैव विविधतेची जपणूक करण्यासाठी वनमंत्र्यांची मागणीम टा...\nसह्याद्रीत १८१ प्रदेशनिष्ठ वनस्पती\n@chaitralicMT पुणे : केवळ महाराष्ट्र आणि गोव्यातील सह्याद्रीमध्येच आढळणाऱ्या स्थानिक आणि प्रदेशनिष्ठ वनस्पतींचा सविस्तर अभ्यास करून आघारकर संशोधन ...\nसह्याद्रीत १८१ प्रदेशनिष्ठ वनस्पती\n@chaitralicMT पुणे : केवळ महाराष्ट्र आणि गोव्यातील सह्याद्रीमध्येच आढळणाऱ्या स्थानिक आणि प्रदेशनिष्ठ वनस्पतींचा सविस्तर अभ्यास करून आघारकर संशोधन ...\nकेशव सखाराम देशमुखसाहित्यनिर्मितीची विविधता ही वाचकांना सौख्य देणारी प्रक्रिया असते साहित्याचा एक साचा, एक ढाचा नसतो...\nहा इशारा पुरेसा आहे\nजगभरातील अनेक शास्त्रज्ञ विविध संकटांबद्दल इशारे देत असताना, त्यांकडे दुर्लक्ष करून आपल्याच धुंदीत आणि मस्तीत जगणारे आपण करोनाच्या संकटापासून काय ...\nप्रतिभा रानडेआपल्या वैविध्यपूर्ण लेखनाद्वारे मराठी साहित्यविश्वात वेगळा ठसा उमटविणाऱ्या ज्येष्ठ लेखिका प्रतिभा रानडे यांना, अखिल भारतीय मराठी ...\nदर्जेदार आशय हाच ओटीटीची यूएसपी\nतुमच्या आजूबाजूला किंवा घरात काय घडतंय यापेक्षा वेगळं काहीतरी ओटीटीवर दाखवलं जातंय दर्जेदार आशय हाच यूएसपी आहे...\nपालकांनो, बालपणीचे दिवस आठवा\nडॉ शामा कुलकर्णीत्या काळी मार्च-एप्रिलमध्ये एकदा का परीक्षा झाली, की, जूनच्या मध्यावधीपर्यंत शाळांना खरोखरच सुट्टी असायची...\nपालकांनो, बालपणीचे दिवस आठवा\nडॉ शामा कुलकर्णीत्या काळी मार्च-एप्रिलमध्ये एकदा का परीक्षा झाली, की, जूनच्या मध्यावधीपर्यंत शाळांना खरोखरच सुट्टी असायची...\nकाय करावे काही कळेना\nडॉ शामा जगदीश कुलकर्णीत्याकाळी मार्च-एप्रिलमध्ये एकदा का परीक्षा झाली की, जूनच्या मध्यावधीपर्यंत शाळांना खरोखरच सुट्टी असे...\nचीनची भक्कम बाजू तोडण्यासाठी भारताची फिल्डिंग; मोठी रणनीती तयार\nजपानने तर आपल्या कंपन्यांना चीनमधून बाहेर पडण्यासाठी आर्थिक मदत करणार असल्याचंही सांगितलं आहे. याशिवाय जवळपास सर्वच देशांमध्ये चीनविरोधात रोष आहे. याचा फायदा प्रतिस्पर्धी भारताला होणार आहे. कारण, कंपन्यांना प्लांट हलवण्यासाठी भारत हे सर्वात सोयीचं डेस्टिनेशन आहे. याशिवाय भारतात कॉर्पोरेट टॅक्समध्येही नुकतीच कपात करण्यात आली होती, ज्यामुळे भारत हे आकर्षण ठरणार आहे.\n​फॅशन सायकलचे शेवटचे दोन टप्पे\n'मूलभूत कर्तव्य बजावण्याची वेळ'\nकरोनाच्या गंभीर संकटाला नागरिक अजूनही सहजतेने घेत आहेत मूलभूत हक्कांबाबत नागरिक तत्परतेने गंभीर चिंता व्यक्त करतात...\nशाळा १ जुलैला सुरू करण्याचा विचार; उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती\nकरोनामुळे यंदा पायी आषाढवारी रद्द; हेलिकॉप्टरने पादुका पंढरीत नेणार\nGDP वृद्धीला ब्रेक; 'करोना'पाठोपाठ अर्थव्यवस्थेवर महामंदीचे संकट\nलडाखमध्ये आतपर्यंत घुसण्याचा चिनी सैनिकांचा डाव होता\nचीनने करोना पसरवून काय साधले, सांगतोय हरभजन सिंग\nगुंतवणूकदार मालामाल; सेन्सेक्सची ३ दिवसांत १५०० अंकांची कमाई\nउपमुख्यमंत्री म्हणतात, 'करोनाला घाबरण्याचे काहीच कारण नाही'\nकरोनामुळे अर्थव्यवस्थेचे मुख्य चाक चिखलात; मंदीने दरवाजा ठोठावला\nLive: करोनामुळे यंदा प्रतिकात्मक आषाढी यात्रा; पायी दिंडी नाहीच\n... म्हणून अमिताभ आणि जया यांच्या लग्नात होते फक्त पाच व-हाडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mediawatch.info/", "date_download": "2020-05-29T12:34:48Z", "digest": "sha1:X6FP53FRMYODER5GOGLY7BGOMAFC53YN", "length": 8780, "nlines": 131, "source_domain": "mediawatch.info", "title": "Home - Media Watch", "raw_content": "\nभालचंद्र नेमाडे : एक आरभाट रसायन\nशरद पवारांच्या मनात काय \nजेसिंडा आर्डेनचे जादुई नेतृत्व\nलॅम्बाडा: बेभान करणारा सौंदर्य, तारुण्य आणि कलात्मकतेचा अफाट संगम\nविचारांचे पूर्वग्रह आणि कसोटीचा काळ\nसाभार: साप्ताहिक साधना - डॉ. आनंद नाडकर्णी ........................................................... माझे वडील मला त्यांच्या आयुष्यातली एक आठवण सांगायचे. काळ होता मोठ्या धामधुमीचा. गेल्या शतकामधला. एकीकडे दुसरे महायुद्ध भरात...\nजेसिंडा आर्डेनचे जादुई नेतृत्व\nसाभार : दैनिक 'दिव्य मराठी' -अविनाश दुधे न्यूझीलंडच्या आतापर्यंतच्या सर्वात तरुण महिला पंतप्रधान आणि पदावर असताना लग्नाशिवाय आई झालेल्या पंतप्रधान अशी ओळख असलेल्या जे���िंडा आर्डेन यांनी...\n‘कोरोना’नंतरचे जग कसे असेल\nदीनबंधूंनी उघडलंय मजुरांसाठी अन्नछत्र\nशरद पवारांच्या मनात काय \n-माणिक बालाजी मुंढे उद्धव ठाकरेंचं सरकार किती दिवस टिकेल सरकार बनलंय तेव्हापासून ते आतापर्यंत हा प्रश्न पुन्हा पुन्हा विचारला जातो. बहुतांश राजकीय...\nइथे ओशाळला असेल कोरोनाही…\nसंजय राऊत: भारतीय असंतोषाचे मराठी प्रतिक\nकोरोनाच्या निमित्ताने संघराज्यात्मक प्रणाली डळमळीत करण्याचा डाव\nमहाराष्ट्राला पंचाहत्तरीकडे कोण नेईल \nडॉ. एलिसा ग्रॅनॅटो: कोरोना विषाणूची लस टोचून घेणारी महिला\n- नितीन पखाले कोरोना लस प्रायोगिक तत्वावर टोचून घेणारी जगातील पहिली मानवप्राणी म्हणून डॉ. एलिसा ग्रॅनॅटो यांच्या नावाची इतिहासात नोंद झाली आहे. तिच्या ३२ व्या...\nमेरी क्युरी: दोनदा नोबेल मिळवणारी अफाट शास्त्रज्ञ\n-मंगेश सपकाळ , मेलबोर्न (ऑस्ट्रेलिया) विज्ञान जगात जर 'फिमेल-सायंटिस्टमध्ये' माझं सर्वात जास्त कुणी फेव्हरेट असेल, तर ती म्हणजे 'मेरी क्युरी'. अठराशे-एकोणीशेचा काळ म्हणजे विज्ञान जगासाठी एक...\nखाजगी कंपनी अवकाशात पाठवणार अंतराळवीर\nमाहिती व मनोरंजनाच्या भडीमारातून मेंदूत ‘ट्रॅफिक जॅम’\n‘वर्क फ्रॉम होम’ नव्हे, ‘वर्क फ्रॉम एनीव्हेअर’ची ठेवा तयारी \nमहाराष्ट्र इतिहासात अडकला आहे का -डॉ . सदानंद मोरे\nनथुराम गोडसे हा ‘कॉन्ट्रक्ट किलर’ – तुषार गांधी\nसाहित्य पंढरीचा विठ्ठल- लोककवी विठ्ठल वाघ\nयुगांतर व्याख्यानमाला- विषय: धर्म आणि महात्मा गांधी– सुरेश द्वादशीवार\nयुगांतर व्याख्यानमाला- विषय: लोकशाही– सुरेश द्वादशीवार\nभालचंद्र नेमाडे : एक आरभाट रसायन\nशरद पवारांच्या मनात काय \nकट्टर धर्मवाद्यांच्या मुस्काटात हाणणारे नामदेवराय\nफाईव्ह-जी आणि पत्रकारितेतील बदलांची पंचसूत्री\nमाय सिस्टर्स अँड ब्रदर्स…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://www.50languages.com/phrasebook/lesson/mr/de/2/", "date_download": "2020-05-29T14:26:37Z", "digest": "sha1:5DJHFHDJWL42HBYFCJXM3S5NBA2VXHXC", "length": 15295, "nlines": 338, "source_domain": "www.50languages.com", "title": "कुटुंबीय@kuṭumbīya - मराठी / जर्मन", "raw_content": "\nNN नॉर्वेजियन - Nynorsk\nNN नॉर्वेजियन - Nynorsk\n3 - परिचय, ओळख\n5 - देश आणि भाषा\n6 - वाचणे आणि लिहिणे\n7 - संख्या / आकडे\n9 - आठवड्याचे दिवस\n10 - काल – आज – उद्या\n15 - फळे आणि खाद्यपदार्थ\n16 - ऋतू आणि हवामान\n18 - घराची स्वच्छता\n20 - गप्पा १\n21 - गप्पा २\n22 - गप्पा ३\n23 - विदेशी भाषा शिकणे\n27 - हाटेलमध्ये – आगमन\n28 - हाटेलमध्ये – तक्रारी\n29 - उपाहारगृहात १\n30 - उपाहारगृहात २\n31 - उपाहारगृहात ३\n32 - उपाहारगृहात ४\n33 - रेल्वे स्टेशनवर\n36 - सार्वजनिक परिवहन\n39 - गाडी बिघडली तर\n40 - दिशा विचारणे\n41 - एखादा पत्ता शोधणे, मार्ग विचारणे\n42 - शहरातील फेरफटका\n44 - संध्याकाळी बाहेर जाणे\n47 - प्रवासाची तयारी\n48 - सुट्टीतील उपक्रम\n50 - जलतरण तलावात\n51 - रोजची कामे, खरेदी इत्यादी\n52 - डिपार्टमेंट स्टोअरमध्ये\n58 - शरीराचे अवयव\n61 - क्रमवाचक संख्या\n62 - प्रश्न विचारणे १\n63 - प्रश्न विचारणे २\n64 - नकारात्मक वाक्य १\n65 - नकारात्मक वाक्य २\n66 - संबंधवाचक सर्वनाम १\n67 - संबंधवाचक सर्वनाम २\n68 - मोठा – लहान\n69 - गरज असणे – इच्छा करणे\n70 - काही आवडणे\n71 - काही इच्छा करणे\n72 - एखादी गोष्ट अनिवार्यपणे करण्यास भाग पडणे\n73 - परवानगी असणे\n74 - विनंती करणे\n75 - कारण देणे १\n76 - कारण देणे २\n77 - कारण देणे ३\n78 - विशेषणे १\n79 - विशेषणे २\n80 - विशेषण ३\n81 - भूतकाळ १\n82 - भूतकाळ २\n83 - भूतकाळ ३\n84 - भूतकाळ ४\n85 - प्रश्न – भूतकाळ १\n86 - प्रश्न – भूतकाळ २\n87 - क्रियापदांच्या रूपप्रकारांचा भूतकाळ १\n88 - क्रियापदांच्या रूपप्रकारांचा भूतकाळ २\n89 - आज्ञार्थक १\n90 - आज्ञार्थक २\n91 - दुय्यम पोटवाक्य की १\n92 - दुय्यम पोटवाक्य की २\n93 - दुय्यम पोटवाक्य तर\n94 - उभयान्वयी अव्यय १\n95 - उभयान्वयी अव्यय २\n96 - उभयान्वयी अव्यय ३\n97 - उभयान्वयी अव्यय ४\n98 - उभयान्वयी अव्यय\n99 - षष्टी विभक्ती\n100 - क्रियाविशेषण अव्यय\nमराठी » जर्मन कुटुंबीय\nमजकूर पाहाण्यासाठी क्लिक कराः\n3 - परिचय, ओळख »\nMP3 (.झिप फाइल्स) डाउनलोड करा\nMP3 मराठी + जर्मन (1-100)\nआपण सर्व आफ्रिकन बोलतो का\nआपण सर्वच जण आफ्रिकेला गेलेलो नाही. तथापि, हे शक्य आहे की, प्रत्येक भाषा ही आधीपासूनच आहे. तरीही, अनेक शास्त्रज्ञांचा ह्यावर विश्वास आहे. त्यांच्या मतानुसार, सर्व भाषांचे मूळ आफ्रिकेमधील आहे. तिथून ते इतर जगामध्ये पसरले आहे. एकंदर 6,000 पेक्षा अधिक भिन्न भाषा तेथे आहेत. तथापि, त्या सर्वांचे मूळ आफ़्रिकन आहे असे म्हटले जाते. संशोधकांनी विविध भाषांच्या ध्वनिघटकांची केलेली आहे. भाषेतील ध्वनिघटक शब्द हा लहान भेदभाव एकक आहे. एक भाषेतील ध्वनिघटक बदलला असेल, तर एका शब्दाचा संपूर्ण अर्थ बदलतो. ह्याचे उदाहरण इंग्रजी भाषेतून स्पष्ट करु शकता. इंग्रजीमध्ये, उतरण आणि कलंडणे दोन भिन्न गोष्टींचे वर्णन करतात. त्यामुळे इंग्रजीमध्ये /ड/ आणि /ट/ हे दोन भिन��न ध्वनिघटक आहेत.\nही उच्चारानुसारची विविधता आफ्रिकन भाषांमध्ये मोठी आहे. जसजसे तुम्ही आफ्रिकेपासून दूर जाऊ लागता तसतसे हे नाटकीय पद्धतीने कमी होते. आणि इथेच, संशोधक त्यांच्या सिद्धांतासाठी पुरावे नक्की कुठे आहेत हे पाहतात. लोकसंख्या जशी वाढते तशी एकसमान होते. त्यांच्या बाहेरच्या बाजूंना, अनुवांशिक विविधता कमी होते. हे सगळे ह्या कारणामुळे झाले आहे की, राहणार्‍यांची संख्यापण कमी झाली आहे. कमी गुणसूत्रे स्थानांतरीत झाली की, लोकसंख्या अधिक एकसारखी होते. गुणसूत्रांच्या शक्य जोड्या कमी होतात. परिणामी, स्थलांतरित लोक एकमेकांशी सारखे होतात. शास्त्रज्ञांनी त्याला संस्थापक प्रभाव म्हटले आहे. लोकांनी जेव्हा आफ्रिका सोडली तेव्हा ते त्यांच्या बरोबर त्यांची भाषासुद्धा घेऊन गेले. पण जे नवीन लोकं आले ते त्यांच्याबरोबर थोडे व्याकरण घेऊन आले. या वैयक्तिक भाषा कालांतराने अधिक एकसारख्या कशा झाल्या आहेत. होमो सेपियन हा मूळचा आफ्रिकेतला आहे हे त्यांनी सिद्ध केल्याचे दिसते. जर त्यांच्या भाषेबद्दलही हेच खरे असेल तर, आम्ही ते जाणण्यास उत्सुक आहोत.\nएक नवीन भाषा शिकण्यासाठी तुम्हाला ज्याची गरज आहे ते सर्वकाही\nहे पहा - येथे कोणताही धोका नाही आणि कोणताही करार नाही. सर्व 100 धडे मोफत मिळवा.\nAndroid यासाठी डाउनलोड करा\n50लँग्वेजेस सह तुम्ही 50पेक्षा जास्त भाषा तुमच्या देशी भाषेतून शिकू शकता जसे आफ्रिकन, अरेबिक, चीनी, डच, इंग्लिश, फ्रेंच, जर्मन, हिंदी, इटालियन, जपानी, पर्शियन, पोर्तुगीज, रशियन, स्पॅनिश किंवा टर्किश भाषा\nआम्हाला येथे फॉलो करा\nसर्व हक्क सुरक्षित परवाना तपासा\nसार्वजनिक शाळा आणि व्यक्तिगत अ-व्यावसायिक वापरासाठी मोफत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/india/news/coronavirus-one-more-person-has-tested-positive-for-coronavirus-in-goa-now-6-cases-116846.html", "date_download": "2020-05-29T13:25:41Z", "digest": "sha1:7A57OCS4QVLMJ4NZXE5N7WDZDB5GDFDM", "length": 30489, "nlines": 229, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "Coronavirus: गोवा येथे आणखी एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने आकडा 6 वर पोहचला | 📰 LatestLY मराठी", "raw_content": "\nप्रसिद्ध ज्योतिषी बेजन दारूवाला यांचे निधन; 29 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nशुक्रवार, मे 29, 2020\nप्रसिद्ध ज्योतिषी बेजन दारूवाला यांचे निधन; 29 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nराज्यातील अंतिम वर्षाच���या परीक्षेबाबत 30 मे रोजी निर्णय होण्याची शक्यता, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार विद्यापीठातील कुलगुरुंशी चर्चा\nCoronavirus मुळे मरण पावलेल्या लोकांसाठी स्पेनमध्ये 10 दिवसांचा दुखवटा सुरु; देशाच्या लोकशाही इतिहासातील सर्वात मोठा Mourning Period\nBe Positive: कोकणातील आंबा उत्पादकांनी Coronavirus संकटात शोधली संधी; तोडली दलालांची साखळी\nठाण्यातील भाजप नगरसेवक विलास कांबळे यांचा मृत्यू; हॉटेलमध्ये आढळला मृतदेह\nअक्षय बोऱ्हाडे मारहाण प्रकरणी विघ्नहर सहकारी साखर कारखाना अध्यक्ष सत्यशील शेरकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल\nपुणे: सहकारनगर पोलीस स्टेशन मधील कर्मचाऱ्याने COVID19 वर यशस्वी मात केल्याबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले अभिनंदन\nमुंबई: दीड महिन्याच्या बाळाची कोरोना विरुद्ध लढाई यशस्वी; ब्रेन हॅमरेज वर सुद्धा केली मात\nIND vs AUS 2020-21: क्रिकेट ऑस्ट्रेलियाने भारत दौर्‍याचे जाहीर केलेले वेळापत्रक अंतिम नाही, BCCI ने दिले महत्वाचे संकेत\n'त्या' वादग्रस्त व्हिडिओबाबत ISKON ने दाखल केली तक्रार; Shemaroo ने माफी मागत तोडले सुरलीन कौर व बलराज स्याल यांच्यासोबतचे व्यावसायिक संबंध\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nराज्यातील अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत 30 मे रोजी निर्णय होण्याची शक्यता, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार विद्यापीठातील कुलगुरुंशी चर्चा\nअक्षय बोऱ्हाडे मारहाण प्रकरणी विघ्नहर सहकारी साखर कारखाना अध्यक्ष सत्यशील शेरकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल\nपुणे: सहकारनगर पोलीस स्टेशन मधील कर्मचाऱ्याने COVID19 वर यशस्वी मात केल्याबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले अभिनंदन\nमुंबई: दीड महिन्याच्या बाळाची कोरोना विरुद्ध लढाई यशस्वी; ब्रेन हॅमरेज वर सुद्धा केली मात\nप्रसिद्ध ज्योतिषी बेजन दारूवाला यांचे निधन; 29 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nछत्तीसगढ राज्याचे माजी मुख्यमंत्री अजीत जोगी यांचे निधन; 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास\nCoronavirus: गोव्यात लॉकडाऊन आणखी 15 दिवस वाढवण्यासह काही नियम शिथील करण्याची अमित शहा यांच्याकडे मागणी- मुख्यमंत्री प्रमोद सावंत\nMonsoon 2020: महाराष्ट्रात जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून दाखल होण्याचा अंदाज; 1 जून पर्यंत केरळमध्ये धडकणार\nCoronavirus मुळे मरण पावलेल्या लोकांसाठी स्पेनमध्ये 10 दिवसांचा दुखवटा सुरु; देशाच्या लोकशाही ��तिहासातील सर्वात मोठा Mourning Period\nCoronavirus Updates: जगभरात कोरोनाबाधितांचा आकडा 5.7 मिलियन तर बळींचा आकडा 355,000 च्या पार\nNASA चं ऐतिहासिक SpaceX रॉकेट लॉन्चिग खराब वातावरणामुळे रद्द; 30 मे दिवशी पुन्हा केले जाणार प्रयत्न\nभारत-चीन संबंधावर डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विट; म्हणाले दोन्ही देशांमध्ये अमेरिका मध्यस्थी करण्यास तयार\niQOO 3 स्मार्टफोनवर ग्राहकांना मिळणार 3 रुपयांची सूट, जाणून घ्या फिचर्ससह नवी किंमत\nगुगल पे 'Nearby Spot' फिचर आता भारतातील 35 शहरांमध्ये उपलब्ध; जवळची अत्यावश्यक सेवांची दुकाने दाखवून करणार युजर्सची मदत\n घरातून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना Google देणार 75 हजाराचा भत्ता; Work From Home करताना लॅपटॉप, फर्निचर विकत घेण्यासाठी मदत\nMitron App: आता TikTok ला विसरा, व्हिडिओ बनवण्यासाठी सादर आहे भारतीय 'मित्रों अ‍ॅप'; जाणून घ्या याच्या वापरासाठी Step-by-Step Guide (Video)\nOla Electric भारतात पुढच्या वर्षात लॉन्च करणार इलेक्ट्रिक टू-व्हिलर\nCoronavirus Effect: लॉकडाउन मुळे मारुति सुझुकी ला मोठा तोटा; एप्रिल महिन्यात एकाही गाडीची विक्री नाही\nबीएमडब्ल्यू इंडियाचे सीईओ रुद्रतेज सिंह यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; वयाच्या 46 वर्षी घेतला अखेरचा श्वास\nCoronavirus: लक्झरी वाहन निर्माता कंपनी Mercedes-Benz चा मोठा निर्णय; पुण्यात 1,500 बेड्सचे रुग्णालय बांधण्याची घोषणा\nIND vs AUS 2020-21: क्रिकेट ऑस्ट्रेलियाने भारत दौर्‍याचे जाहीर केलेले वेळापत्रक अंतिम नाही, BCCI ने दिले महत्वाचे संकेत\nवर्ल्ड कप 2011 फायनलमध्ये टॉसवरून झाला मोठा वाद, एमएस धोनीने दुसऱ्यांदा करण्याच्या मागणीचा कुमार संगकाराने सांगितला किस्सा\nकोरोना व्हायरस जगभरात पसरविण्यामागची चीनची मूळ योजना हरभजन सिंह याने केली उघकीस, ट्विटवरून लगावली फटकार\nICC ला पात्र लिहून क्रिकेट ऑस्ट्रेलियाने 2021 टी-20 वर्ल्ड कप आयोजित करण्याची केली विनंती, यामागील तर्क जाणून घ्या\n'त्या' वादग्रस्त व्हिडिओबाबत ISKON ने दाखल केली तक्रार; Shemaroo ने माफी मागत तोडले सुरलीन कौर व बलराज स्याल यांच्यासोबतचे व्यावसायिक संबंध\nDabangg Animated Version: लवकरच प्रदर्शित होणार सलमान खानच्या ‘दबंग’चे अ‍ॅनिमेटेड व्हर्जन; 'चुलबुल पांडे' दिसणार नव्या अवतारात\nAmitabh Bachchan Helps Migrants: सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या वतीने मजुरांना मूळगावी नेणाऱ्या 10 बस हाजी अली येथून उत्तर प्रदेश साठी रवाना (See Photos)\nनवाजुद्दीन सिद्दीकी ची पत्नी आलिया हिने घट���्फोटासह पोटगी म्हणून 30 कोटी रुपये आणि 4BHK फ्लॅटची केली मागणी\nराशीभविष्य 29 मे 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nVeer Savarkar Jayanti 2020 Wishes: विनायक दामोदर सावरकर यांच्या 137 व्या जयंती निमित्त Messages, HD Images, Wallpapers शेअर करून द्या विनम्र आदरांजली\nराशीभविष्य 28 मे 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nVeer Savarkar Jayanti 2020 Quotes: वीर सावरकर यांचे देशप्रेम, एकात्मता ते जीवनाकडे सकारत्मक बघायला शिकणारे क्रांतिकारक विचार\nFact Check: कार हिटमुळे हँड सॅनिटायझरचा स्फोट होतो गाडीमध्ये सॅनिटायझर ठेवणे कितीपत सुरक्षित गाडीमध्ये सॅनिटायझर ठेवणे कितीपत सुरक्षित\nManjeshwar Brothers: रुपेरी वाळूत ते आकाशी झेप घे रे पाखरा सह 'ही' गाणी गात नेटकऱ्यांना थक्क केलेल्या मंजेश्वर ब्रदर्स या चिमुकल्यांविषयी जाणून घ्या (Watch Video)\n: मुंबई शहरातही टोळधाड दाखल जुहू, विक्रोळीसह अनेक ठिकाणी टोळ दिसल्याचा दावा; फोटो सोशल मीडियावर व्हायरल\n' जाणून घ्या व्हायरल व्हिडिओ मागील सत्य\nभारत: कोरोना व्हायरस लाईव्ह मॅप\nउपचार सुरु असलेले एकूण रुग्ण\nCoronavirus: गोवा येथे आणखी एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने आकडा 6 वर पोहचला\nमहाराष्ट्रासह देशभरासह कोरोना व्हायरसने थैमान घातले असून दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे. त्याचसोबत कोरोनाच्या मृतांचा आकडा वाढत असून तो 53 वर जाऊन पोहचला आहे. तर नागरिकांना कोरोनाच्या विरोधात लढायचे असेल तर घरीच थांबा असे आवाहन करण्यात आले आहे. लॉकडाउनच्या काळात नागरिकांना फक्त अत्यावश्यक सेवासुविधा दिल्या जाणार आहेत. मात्र परदेशातून येणाऱ्या नागरिकांवर ही बंदी घालण्यात आली आहे. परंतु यापूर्वी राज्यात आलेल्या नागरिकांची कोरोनाची चाचणी करण्यात आली. याच पार्श्वभुमीवर गोव्यात आता आणखी एका व्यक्तीला कोरोना व्हायरसची लागण झाली असून कोरोनाबाधितांचा आकडा 6 वर पोहचला आहे.\nगोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी असे म्हटले आहे की, कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तीने मोझांबिक आणि केनिया येथून प्रवास करुन भारतात आला होता. या व्यक्तीची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर राज्यात आणखी एका कोरोनाबाधितांचा आकडा वाढल्याची माहिती देण्यात आली आहे. गोव्यात सध्या सर्व समुद्र किनारे, बार-पब्स आणि कॅसिनो बंद केले आहेत. तसेच राज्याची सीमा ही बंद करण्यात आली आहे.(5 एप्र���ल रोजी रात्री 9 वाजता दिवा, मेणबत्ती, मोबाईल टॉर्च पेटवून कोरोनाचा अंधार दूर करा- पंतप्रधान नरेंद्र मोदी ; 3 एप्रिल 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE)\nतर भारतात कोरोनाबाधितांची आकडेवारी गुरुवारी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून जाहिर करण्यात आली. त्यानुसार देशात कोरोनाबाधितांचा आकडा 2069 झाला असून 155 जणांवर उपचार केल्यानंतर प्रकृती सुधारली आहे. तसेच कोरोना व्हायरसमुळे 53 जणांना बळी आणि अॅक्टिव्ह रुग्ण 1860 आहेत. तसेच महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाग्रस्तांची संख्या असून त्यााच आकडा 400 च्या पार गेला आहे.\nCoronavirus Coronavirus In Goa COVID-19 Goa Health Minister Vishwajit Rane आरोग्यमंत्री विश्वजीत राणे कोरोना व्हायरस कोविड-19 गोवा गोव्यात कोरोना व्हायरस\nप्रसिद्ध ज्योतिषी बेजन दारूवाला यांचे निधन; 29 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nCoronavirus मुळे मरण पावलेल्या लोकांसाठी स्पेनमध्ये 10 दिवसांचा दुखवटा सुरु; देशाच्या लोकशाही इतिहासातील सर्वात मोठा Mourning Period\nBe Positive: कोकणातील आंबा उत्पादकांनी Coronavirus संकटात शोधली संधी; तोडली दलालांची साखळी\nपुणे: सहकारनगर पोलीस स्टेशन मधील कर्मचाऱ्याने COVID19 वर यशस्वी मात केल्याबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले अभिनंदन\nमुंबई: दीड महिन्याच्या बाळाची कोरोना विरुद्ध लढाई यशस्वी; ब्रेन हॅमरेज वर सुद्धा केली मात\nCoronavirus: जनशक्तीच्या जोरावर करोना व्हायरस संकटावर मात करु - उपमुख्यमंत्री अजित पवार\nFact Check: कार हिटमुळे हँड सॅनिटायझरचा स्फोट होतो गाडीमध्ये सॅनिटायझर ठेवणे कितीपत सुरक्षित गाडीमध्ये सॅनिटायझर ठेवणे कितीपत सुरक्षित\nऔरंगाबाद येथे आणखी 45 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडल्याने जिल्ह्यात आकडा 1407 वर पोहचला\nLocust Attack In Maharashtra: महाराष्ट्र राज्यात 50% टोळधाडीचा नाश – कृषीमंत्री दादा भुसे यांची माहिती\nCoronavirus In Maharashtra: महाराष्ट्रातील तुम्ही राहत असणाऱ्या जिल्ह्यात कोरोनाचे किती रुग्ण आहेत जाणून घ्या; राज्यातील कोरोनाबाधितांची जिल्ह्यानिहाय आकडेवारी\nऔरंगाबाद: साई रंगदाळ या 7वी मध्ये शिकणार्‍या विद्यार्थ्याने कोव्हिड योद्धांच्या मदतीसाठी बनवला रोबोट; औषधं, अन्न पोहचवण्यासाठी करणार मदत\nमहाराष्ट्र पोलिस खात्यामध्ये एकूण 2211 पोलिस कर्मचारी COVID 19 च्या विळख्यात; 24 तासांत 116 जणांना कोरोनाची बाधा\nकोविड-19 च्या वाढत्या संसर्���ामुळे गरोदर महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनी गरजेशिवाय रेल्वे प्रवास टाळावा; रेल्वे मंत्रालयाचे आवाहन\nप्रसिद्ध ज्योतिषी बेजन दारूवाला यांचे निधन; 29 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nराज्यातील अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत 30 मे रोजी निर्णय होण्याची शक्यता, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार विद्यापीठातील कुलगुरुंशी चर्चा\nCoronavirus मुळे मरण पावलेल्या लोकांसाठी स्पेनमध्ये 10 दिवसांचा दुखवटा सुरु; देशाच्या लोकशाही इतिहासातील सर्वात मोठा Mourning Period\nBe Positive: कोकणातील आंबा उत्पादकांनी Coronavirus संकटात शोधली संधी; तोडली दलालांची साखळी\nठाण्यातील भाजप नगरसेवक विलास कांबळे यांचा मृत्यू; हॉटेलमध्ये आढळला मृतदेह\nअक्षय बोऱ्हाडे मारहाण प्रकरणी विघ्नहर सहकारी साखर कारखाना अध्यक्ष सत्यशील शेरकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल\nLockdown 4 मध्ये आंतरराज्यीय प्रवास करण्यासाठी E-Pass मिळणार; serviceonline.gov.in/epass/ वर पहा कसा कराल अर्ज\nहापूस आंबा कसा ओळखला नैसर्गिकरित्या पिकलेले आणि कृत्रिमरित्या पिकवलेल्या आंब्यातील नेमका फरक काय नैसर्गिकरित्या पिकलेले आणि कृत्रिमरित्या पिकवलेल्या आंब्यातील नेमका फरक काय आंबे विकत घेताना पारखून पाहा ‘या’ गोष्टी\nपरदेशात अडकलेल्या महाराष्ट्रीय लोकांना मायदेशी सुखरूप आणण्यासाठी ठाकरे सरकारचा मदतीचा हात; ‘इथे’ ऑनलाईन माहिती देण्याचंं आवाहन\nप्लाझ्मा थेरपी म्हणजे नेमकं काय यामुळे COVID-19 रुग्णांना फायदा होईल यामुळे COVID-19 रुग्णांना फायदा होईल जाणून घ्या प्लाझ्मा थेरपीचे फायदे, इतिहास, उपचारपद्धती याबद्दल सविस्तर माहिती\nप्रसिद्ध ज्योतिषी बेजन दारूवाला यांचे निधन; 29 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nछत्तीसगढ राज्याचे माजी मुख्यमंत्री अजीत जोगी यांचे निधन; 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास\nCoronavirus: गोव्यात लॉकडाऊन आणखी 15 दिवस वाढवण्यासह काही नियम शिथील करण्याची अमित शहा यांच्याकडे मागणी- मुख्यमंत्री प्रमोद सावंत\nMonsoon 2020: महाराष्ट्रात जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून दाखल होण्याचा अंदाज; 1 जून पर्यंत केरळमध्ये धडकणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/maharashtra/bmc-issues-team-of-mental-health-experts-helpline-number-for-mumbaikars-ask-coronavirus-related-worries-directly-116886.html", "date_download": "2020-05-29T13:16:33Z", "digest": "sha1:5ZKZNBGLG4YR2ODQMG2OA7ZOHTKBPVGH", "length": 31719, "nlines": 232, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "Coronavirus Outbreak दरम्यान मुंबईकरांचं मानसिक आरोग्य जपण्यासाठी BMC ने जारी केला हेल्पलाईन क्रमांक; थेट मानसिक आरोग्य तज्ञांकडून घ्या सल्ला | 📰 LatestLY मराठी", "raw_content": "\nप्रसिद्ध ज्योतिषी बेजन दारूवाला यांचे निधन; 29 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nशुक्रवार, मे 29, 2020\nप्रसिद्ध ज्योतिषी बेजन दारूवाला यांचे निधन; 29 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nराज्यातील अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत 30 मे रोजी निर्णय होण्याची शक्यता, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार विद्यापीठातील कुलगुरुंशी चर्चा\nCoronavirus मुळे मरण पावलेल्या लोकांसाठी स्पेनमध्ये 10 दिवसांचा दुखवटा सुरु; देशाच्या लोकशाही इतिहासातील सर्वात मोठा Mourning Period\nBe Positive: कोकणातील आंबा उत्पादकांनी Coronavirus संकटात शोधली संधी; तोडली दलालांची साखळी\nठाण्यातील भाजप नगरसेवक विलास कांबळे यांचा मृत्यू; हॉटेलमध्ये आढळला मृतदेह\nअक्षय बोऱ्हाडे मारहाण प्रकरणी विघ्नहर सहकारी साखर कारखाना अध्यक्ष सत्यशील शेरकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल\nपुणे: सहकारनगर पोलीस स्टेशन मधील कर्मचाऱ्याने COVID19 वर यशस्वी मात केल्याबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले अभिनंदन\nमुंबई: दीड महिन्याच्या बाळाची कोरोना विरुद्ध लढाई यशस्वी; ब्रेन हॅमरेज वर सुद्धा केली मात\nIND vs AUS 2020-21: क्रिकेट ऑस्ट्रेलियाने भारत दौर्‍याचे जाहीर केलेले वेळापत्रक अंतिम नाही, BCCI ने दिले महत्वाचे संकेत\n'त्या' वादग्रस्त व्हिडिओबाबत ISKON ने दाखल केली तक्रार; Shemaroo ने माफी मागत तोडले सुरलीन कौर व बलराज स्याल यांच्यासोबतचे व्यावसायिक संबंध\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nराज्यातील अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत 30 मे रोजी निर्णय होण्याची शक्यता, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार विद्यापीठातील कुलगुरुंशी चर्चा\nअक्षय बोऱ्हाडे मारहाण प्रकरणी विघ्नहर सहकारी साखर कारखाना अध्यक्ष सत्यशील शेरकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल\nपुणे: सहकारनगर पोलीस स्टेशन मधील कर्मचाऱ्याने COVID19 वर यशस्वी मात केल्याबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले अभिनंदन\nमुंबई: दीड महिन्याच्या बाळाची कोरोना विरुद्ध लढाई यशस्वी; ब्रेन हॅमरेज वर सुद्धा केली मात\nप्रसिद्ध ज्योतिषी बेजन दारूवाला यांचे निधन; 29 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग ��्यूज LIVE\nछत्तीसगढ राज्याचे माजी मुख्यमंत्री अजीत जोगी यांचे निधन; 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास\nCoronavirus: गोव्यात लॉकडाऊन आणखी 15 दिवस वाढवण्यासह काही नियम शिथील करण्याची अमित शहा यांच्याकडे मागणी- मुख्यमंत्री प्रमोद सावंत\nMonsoon 2020: महाराष्ट्रात जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून दाखल होण्याचा अंदाज; 1 जून पर्यंत केरळमध्ये धडकणार\nCoronavirus मुळे मरण पावलेल्या लोकांसाठी स्पेनमध्ये 10 दिवसांचा दुखवटा सुरु; देशाच्या लोकशाही इतिहासातील सर्वात मोठा Mourning Period\nCoronavirus Updates: जगभरात कोरोनाबाधितांचा आकडा 5.7 मिलियन तर बळींचा आकडा 355,000 च्या पार\nNASA चं ऐतिहासिक SpaceX रॉकेट लॉन्चिग खराब वातावरणामुळे रद्द; 30 मे दिवशी पुन्हा केले जाणार प्रयत्न\nभारत-चीन संबंधावर डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विट; म्हणाले दोन्ही देशांमध्ये अमेरिका मध्यस्थी करण्यास तयार\niQOO 3 स्मार्टफोनवर ग्राहकांना मिळणार 3 रुपयांची सूट, जाणून घ्या फिचर्ससह नवी किंमत\nगुगल पे 'Nearby Spot' फिचर आता भारतातील 35 शहरांमध्ये उपलब्ध; जवळची अत्यावश्यक सेवांची दुकाने दाखवून करणार युजर्सची मदत\n घरातून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना Google देणार 75 हजाराचा भत्ता; Work From Home करताना लॅपटॉप, फर्निचर विकत घेण्यासाठी मदत\nMitron App: आता TikTok ला विसरा, व्हिडिओ बनवण्यासाठी सादर आहे भारतीय 'मित्रों अ‍ॅप'; जाणून घ्या याच्या वापरासाठी Step-by-Step Guide (Video)\nOla Electric भारतात पुढच्या वर्षात लॉन्च करणार इलेक्ट्रिक टू-व्हिलर\nCoronavirus Effect: लॉकडाउन मुळे मारुति सुझुकी ला मोठा तोटा; एप्रिल महिन्यात एकाही गाडीची विक्री नाही\nबीएमडब्ल्यू इंडियाचे सीईओ रुद्रतेज सिंह यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; वयाच्या 46 वर्षी घेतला अखेरचा श्वास\nCoronavirus: लक्झरी वाहन निर्माता कंपनी Mercedes-Benz चा मोठा निर्णय; पुण्यात 1,500 बेड्सचे रुग्णालय बांधण्याची घोषणा\nIND vs AUS 2020-21: क्रिकेट ऑस्ट्रेलियाने भारत दौर्‍याचे जाहीर केलेले वेळापत्रक अंतिम नाही, BCCI ने दिले महत्वाचे संकेत\nवर्ल्ड कप 2011 फायनलमध्ये टॉसवरून झाला मोठा वाद, एमएस धोनीने दुसऱ्यांदा करण्याच्या मागणीचा कुमार संगकाराने सांगितला किस्सा\nकोरोना व्हायरस जगभरात पसरविण्यामागची चीनची मूळ योजना हरभजन सिंह याने केली उघकीस, ट्विटवरून लगावली फटकार\nICC ला पात्र लिहून क्रिकेट ऑस्ट्रेलियाने 2021 टी-20 वर्ल्ड कप आयोजित करण्याची केली विनंती, यामागील तर्क जाणून घ्या\n'��्या' वादग्रस्त व्हिडिओबाबत ISKON ने दाखल केली तक्रार; Shemaroo ने माफी मागत तोडले सुरलीन कौर व बलराज स्याल यांच्यासोबतचे व्यावसायिक संबंध\nDabangg Animated Version: लवकरच प्रदर्शित होणार सलमान खानच्या ‘दबंग’चे अ‍ॅनिमेटेड व्हर्जन; 'चुलबुल पांडे' दिसणार नव्या अवतारात\nAmitabh Bachchan Helps Migrants: सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या वतीने मजुरांना मूळगावी नेणाऱ्या 10 बस हाजी अली येथून उत्तर प्रदेश साठी रवाना (See Photos)\nनवाजुद्दीन सिद्दीकी ची पत्नी आलिया हिने घटस्फोटासह पोटगी म्हणून 30 कोटी रुपये आणि 4BHK फ्लॅटची केली मागणी\nराशीभविष्य 29 मे 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nVeer Savarkar Jayanti 2020 Wishes: विनायक दामोदर सावरकर यांच्या 137 व्या जयंती निमित्त Messages, HD Images, Wallpapers शेअर करून द्या विनम्र आदरांजली\nराशीभविष्य 28 मे 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nVeer Savarkar Jayanti 2020 Quotes: वीर सावरकर यांचे देशप्रेम, एकात्मता ते जीवनाकडे सकारत्मक बघायला शिकणारे क्रांतिकारक विचार\nFact Check: कार हिटमुळे हँड सॅनिटायझरचा स्फोट होतो गाडीमध्ये सॅनिटायझर ठेवणे कितीपत सुरक्षित गाडीमध्ये सॅनिटायझर ठेवणे कितीपत सुरक्षित\nManjeshwar Brothers: रुपेरी वाळूत ते आकाशी झेप घे रे पाखरा सह 'ही' गाणी गात नेटकऱ्यांना थक्क केलेल्या मंजेश्वर ब्रदर्स या चिमुकल्यांविषयी जाणून घ्या (Watch Video)\n: मुंबई शहरातही टोळधाड दाखल जुहू, विक्रोळीसह अनेक ठिकाणी टोळ दिसल्याचा दावा; फोटो सोशल मीडियावर व्हायरल\n' जाणून घ्या व्हायरल व्हिडिओ मागील सत्य\nभारत: कोरोना व्हायरस लाईव्ह मॅप\nउपचार सुरु असलेले एकूण रुग्ण\nCoronavirus Outbreak दरम्यान मुंबईकरांचं मानसिक आरोग्य जपण्यासाठी BMC ने जारी केला हेल्पलाईन क्रमांक; थेट मानसिक आरोग्य तज्ञांकडून घ्या सल्ला\nभारतामध्ये कोरोना व्हायरसचा वाढता विळखा रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 14 एप्रिल पर्यंत लॉकडाऊन घोषित केला आहे. याकाळात नागरिकांना संचारबंदी असल्याने घरातचं बसणं, वर्क फ्रॉम करणं अनिवार्य आहे. त्यामुळे टेलिव्हिजन, सोशल मीडिया यांच्या माध्यमातून होणार्‍या सतत कोरोना व्हायरसच्या बातम्यांच्या भडीमारामुळे अनेकांमध्ये अस्वस्थता, भीती वाढत आहे. म्हणूनच कोरोना व्हायरसचं गंभीर संकट जसं शरीराला घातक आहे तसंच ते मानसिक आरोग्यावरही परिणाम करत आहे. त्यामुळे घरबसल्या आता मुंबईकरांना मानसोपचार तज्ञांचा सल्ला घेण्यासाठी खास हेल्पलाईन क्रमांक मुंबई महानगर पालिकेने जारी केला आहे. पालिकेने उपलब्ध केलेल्या 1800-120-820-050 या क्रमांकावर नागरिकांना त्यांच्या मनातले प्रश्न थेट विचारता येणार आहेत.\nभारतातील सर्वाधिक कोरोनाबाधित रूग्ण महाराष्ट्र राज्यात आहे. मुंबईमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा 236 असून 17 लोकांचा बळी गेला आहे. या पार्श्वभूमीवर आता निम्मी मुंबई पोलिस आणि पालिका प्रशासनाने सील केली आहे. परिणामी मुंबईकरांमध्ये भीती पसरली आहे. सामान्यांसोबतच डॉक्टर, पालिकेचा सफाई कर्मचारी, बेस्ट स्टाफ, आरोग्य विभागातील कर्मचारी कोरोनाच्या विळख्यात अडकत असल्याने आता नागरिकांना अधिक सतर्क राहण्याची वेळ आली आहे. Good Morning Messages: सुप्रभात म्हणत सकारात्मकता, आनंद देणारे मराठमोळे Quotes, Wishes,Funny HD Images, GIF,WhatsApp Stickers शेअर करून मित्रपरिवार आणि कुटुंबियांच्या दिवसाची करा परफेक्ट सुरूवात.\n आम्ही आहोत ना. आम्ही ऐकू.\nआम्ही फक्त एका हाकेच्या अंतरावर आहोत.\nमानसिक आरोग्य तज्ञांशी प्रत्यक्ष बोलण्यासाठी १८००-१२०-८२००५० वर संपर्क साधा.\nकाळजी करू नका, काळजी घ्या\nमुंबई महानगर पालिकेच्या या मानसिक आरोग्य तज्ञांच्या हेल्पलाईन क्रमांकाचा सेलिब्रिटीकडून वापर करण्याचा आवाहन करण्यात आलं आहे. सध्या आजुबाजूला भीतीचं, एकटेपणाचं वातावरण आहे. म्हणूनच आपल्या भीतीवर मात करून कोरोनाचं संकट उलटून लावण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5 एप्रिलच्या रात्री नागरिकांना आपाल्या घरात राहूनच रात्री 9 वाजता 9 मिनिटांसाठी दिवा लावून आपल्या एकजुटीचं, सामर्थ्याचं उदाहरण जगाला दाखवावं असं आवाहन केलं आहे.\nप्रसिद्ध ज्योतिषी बेजन दारूवाला यांचे निधन; 29 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nCoronavirus मुळे मरण पावलेल्या लोकांसाठी स्पेनमध्ये 10 दिवसांचा दुखवटा सुरु; देशाच्या लोकशाही इतिहासातील सर्वात मोठा Mourning Period\nBe Positive: कोकणातील आंबा उत्पादकांनी Coronavirus संकटात शोधली संधी; तोडली दलालांची साखळी\nपुणे: सहकारनगर पोलीस स्टेशन मधील कर्मचाऱ्याने COVID19 वर यशस्वी मात केल्याबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले अभिनंदन\nमुंबई: दीड महिन्याच्या बाळाची कोरोना विरुद्ध लढाई यशस्वी; ब्रेन हॅमरेज वर सुद्धा केली मात\nसलमान खान कडून मुंबई पोलिसांसाठी FRSH Sanitisers दान; लाखभर बॉटल्सचं वाटप\nCoronavirus: जनशक्तीच्या जोरावर करोना व्हायरस संकटावर मात करु - उपमुख्यमंत्री अजित पवार\nFact Check: कार हिटमुळे हँड सॅनिटायझरचा स्फोट होतो गाडीमध्ये सॅनिटायझर ठेवणे कितीपत सुरक्षित गाडीमध्ये सॅनिटायझर ठेवणे कितीपत सुरक्षित\nLocust Attack In Maharashtra: महाराष्ट्र राज्यात 50% टोळधाडीचा नाश – कृषीमंत्री दादा भुसे यांची माहिती\nCoronavirus In Maharashtra: महाराष्ट्रातील तुम्ही राहत असणाऱ्या जिल्ह्यात कोरोनाचे किती रुग्ण आहेत जाणून घ्या; राज्यातील कोरोनाबाधितांची जिल्ह्यानिहाय आकडेवारी\nऔरंगाबाद: साई रंगदाळ या 7वी मध्ये शिकणार्‍या विद्यार्थ्याने कोव्हिड योद्धांच्या मदतीसाठी बनवला रोबोट; औषधं, अन्न पोहचवण्यासाठी करणार मदत\nमहाराष्ट्र पोलिस खात्यामध्ये एकूण 2211 पोलिस कर्मचारी COVID 19 च्या विळख्यात; 24 तासांत 116 जणांना कोरोनाची बाधा\nकोविड-19 च्या वाढत्या संसर्गामुळे गरोदर महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनी गरजेशिवाय रेल्वे प्रवास टाळावा; रेल्वे मंत्रालयाचे आवाहन\nप्रसिद्ध ज्योतिषी बेजन दारूवाला यांचे निधन; 29 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nराज्यातील अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत 30 मे रोजी निर्णय होण्याची शक्यता, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार विद्यापीठातील कुलगुरुंशी चर्चा\nCoronavirus मुळे मरण पावलेल्या लोकांसाठी स्पेनमध्ये 10 दिवसांचा दुखवटा सुरु; देशाच्या लोकशाही इतिहासातील सर्वात मोठा Mourning Period\nBe Positive: कोकणातील आंबा उत्पादकांनी Coronavirus संकटात शोधली संधी; तोडली दलालांची साखळी\nठाण्यातील भाजप नगरसेवक विलास कांबळे यांचा मृत्यू; हॉटेलमध्ये आढळला मृतदेह\nअक्षय बोऱ्हाडे मारहाण प्रकरणी विघ्नहर सहकारी साखर कारखाना अध्यक्ष सत्यशील शेरकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल\nLockdown 4 मध्ये आंतरराज्यीय प्रवास करण्यासाठी E-Pass मिळणार; serviceonline.gov.in/epass/ वर पहा कसा कराल अर्ज\nहापूस आंबा कसा ओळखला नैसर्गिकरित्या पिकलेले आणि कृत्रिमरित्या पिकवलेल्या आंब्यातील नेमका फरक काय नैसर्गिकरित्या पिकलेले आणि कृत्रिमरित्या पिकवलेल्या आंब्यातील नेमका फरक काय आंबे विकत घेताना पारखून पाहा ‘या’ गोष्टी\nपरदेशात अडकलेल्या महाराष्ट्रीय लोकांना मायदेशी सुखरूप आणण्यासाठी ठाकरे सरकारचा मदतीचा हात; ‘इथे’ ऑनलाईन माहिती देण्याचंं आवाहन\nप्लाझ्मा थेरपी म्हणजे नेमकं काय यामुळे COVID-19 रुग्णांना फायदा होईल यामुळे COVID-19 रुग्णांना फायदा होईल जाणून घ्या प्लाझ्मा थेरपीचे फायदे, इतिहास, उपचारपद्धती याबद्दल सविस्तर माहिती\nराज्यातील अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत 30 मे रोजी निर्णय होण्याची शक्यता, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार विद्यापीठातील कुलगुरुंशी चर्चा\nठाण्यातील भाजप नगरसेवक विलास कांबळे यांचा मृत्यू; हॉटेलमध्ये आढळला मृतदेह\nअक्षय बोऱ्हाडे मारहाण प्रकरणी विघ्नहर सहकारी साखर कारखाना अध्यक्ष सत्यशील शेरकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल\nपुणे: सहकारनगर पोलीस स्टेशन मधील कर्मचाऱ्याने COVID19 वर यशस्वी मात केल्याबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले अभिनंदन", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://vidarbhakranti.com/?author=4", "date_download": "2020-05-29T13:43:09Z", "digest": "sha1:MJQNQVSEKRTPRIY6LWRBYWNP4LWVA4SN", "length": 22532, "nlines": 122, "source_domain": "vidarbhakranti.com", "title": "Ravi Sallamwar – विदर्भ क्रांती", "raw_content": "\nआदिवासी विद्यार्थी संघाकडून व्येंकटापूर येथील गोरगरिबांना जीवनावश्यक वस्तूंचे किट्स वाटप\nआदिवासी विद्यार्थी संघाचं प्रयत्नाने मृत महिलेचा शव पोहोचला घरी\nस्थानिकांचे जीवनमान सुधारण्यासाठी दुग्ध व्यवसायाला चालना द्या… मंत्री सुनील केदार\nसिरोंचा तालुक्यातील बी.एस.एन.एल.ची इंटरनेट सेवा ठरली कुचकामी \nतालुका स्तरावर आदिवासी विकास मंडळ खरेदी करणार मका\nआदिवासी विद्यार्थी संघाकडून व्येंकटापूर येथील गोरगरिबांना जीवनावश्यक वस्तूंचे किट्स वाटप\nविदर्भक्रांती न्यूजनेटवर्क……आदिवासी विद्यार्थी संघाकडून व्येंकटापूर येथील गोरगरिबांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटस वाटप कोविड 19 मुळे संपूर्ण देशासह राज्यात ही लॉक डाऊन लागू केल्याने ग्रामीण भागातील गोरगरीब व मजुरांना मजुरी मिळत नसल्याने त्यांना जीवन जगणे कठीण होत चालला आहे.या परिस्थितीत नागरिकांना जीवनावश्यक वस्तूची गरज असून अहेरी विधान सभेचे माजी आमदार दीपक दादा आत्राम आणि जिल्हा परिषद अध्यक्ष […]\nआदिवासी विद्यार्थी संघाचं प्रयत्नाने मृत महिलेचा शव पोहोचला घरी\nविदर्भक्रांती न्यूजनेटवर्क….आदिवासी विद्यार्थी संघाच्या प्रयत्नाने गोलाकर्जी येथील मृत महिलाच्या शव पोहचला घरी◼️जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या पुढाकार व आर्थिक मदत,🔸अहेरी तालुक्यांतील गोलाकर्जी येतील महिला बोँदुबाई विठ्ल मडावी वय ६० वर्ष हि एका आठवड्यापासून आजारी होती,सदर महिलेला उपचारांसाठी अहेरी येतील उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले होते,मात्र प्रक्रुती ठिक झाले नसल्याने अहेरी येथून जिल्हा रुग्णालय गडचिरोली […]\nस्थानिकांचे जीवनमान सुधारण्यासाठी दुग्ध व्यवसायाला चालना द्या… मंत्री सुनील केदार\nस्थानिकांचे जीवनमान सूधारण्यासाठी दुग्ध व्यवसायाला चालना द्या : मंत्री, सुनिल केदार विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क वडसा येथील वळू माता संगोपन व बदक पैदास केंद्रास पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत भेट गडचिरोली : स्थानिक लोकांना अर्थिक पाठबळ उपलब्ध होण्यासाठी तसेच त्यांचे जीवनमान सूधारण्यासाठी जिल्हयातील दुग्धव्यवसायाला चालना देणे आवश्यक असल्याचे मत राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास, क्रिडा व युवक कल्याण मंत्री सुनिल केदार यांनी […]\nसिरोंचा तालुक्यातील बी.एस.एन.एल.ची इंटरनेट सेवा ठरली कुचकामी \nविदर्भक्रांती न्यूजनेटवर्क…..सिरोंचा तालुक्यात इंटरनेट सेवा नावापुरतीच राहील का सिरोंचा-सध्याचे युग हे तंत्रज्ञानाचे युग असुन सध्या नागरिकांची प्रतेक कामे बदलत्या काळानुसार आता आॅनलाईन पध्दतीने करण्याचे आदेश शासनाने दिले असल्याने आता कोणतेही शासकिय व अशासकीय कामा साठी नागरिकांना ऑनलाईन अर्ज करण्याची पाळी आली आली असुन हि कामे करायची म्हटले तर इंटरनेट सेवा उपलब्ध असने अतिशय गरजेचे आहे.त्या […]\nतालुका स्तरावर आदिवासी विकास मंडळ खरेदी करणार मका\nतालुकास्तरावर आदिवासी विकास मंडळ खरेदी करणार मका*जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांची जिल्हाधिकाऱ्यां सोबत झालेल्या चर्चेत निघाला तोडगा* *मका उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा* विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क… अहेरी विधानसभा क्षेत्रातील पाच तालुक्यातील मका पीक तालुकास्तरावर आदिवासी विकास मंडळ खरेदी करणार असल्याची माहिती गडचिरोली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी दिली. अहेरी विधानसभा क्षेत्रात पाच ही तालुक्यात शेतकरी मोठ्या प्रमाणात मकाचे […]\nग्रा.पं. मध्ये प्रशासकाची नेमणूक न करता सरपंचांना मुदतवाढ द्या… जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांची मागणी\nविदर्भक्रांती न्यूजनेटवर्क …गडचिरोली … कोविड -19 मुळे राज्य निवडणूक आयोगाने जिल्हयातील ग्राम पंचायतची निवडणूक पुढे ढकलले. सरपंचाचे मुदत संपलेल्या ग्राम पंचायतीवर सरकारने प्रशासकांचा ही नेमणूक केलं.जिल्हयातील काही ग्राम पंचायत मध्ये एका प्रशासकाकडे दोन ते तीन ग्रामपंचायत चे प्रभार दिल्याने याचे विकासकामांवर विपरीत परिणाम होत असल्याने जुन्याच सरपंचांना मुदतवाढ देण्याची मागणी गडचिरोली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजयभाऊ […]\nभामरागड तालुक्यात नक्षल चकमकीत पीएसआय सह एक पोलीस शिपाई शहीद ….तीन जवान जखमी\nविदर्भक्रांती न्यूजनेटवर्क….. नक्षल चकमकीत पीएसआयसह एक शिपाई शहीद; ३ जवान जखमी गडचिरोली,ता.१७: नक्षल्यांनी लावलेल्या अॅम्बूशमध्ये आज पोलिस उपनिरीक्षक धनाजी होनमने(३०) व शिपाई किशोर आत्राम हे शहीद झाले. भामरागड तालुक्यातील कोठी पोलिस ठाण्यांतर्गत आलदंडी-गुंडुरवाही गावानजीकच्या जंगलात आज सकाळी ही चकमक झाली. या चकमकीत तीन जवान जखमी झाले असून, एकाची प्रकृती गंभीर आहे.आज सकाळी ७ वाजताच्या सुमारास […]\nमाजी आमदार दिपक दादा आत्राम व जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांच्या हस्ते गोरगरिबांना अन्नधान्य किटचे वाटप\nविदर्भक्रांती न्यूजनेटवर्क आदिवासी विद्यार्थी संघटनेचे नेते तथा अहेरी विधानसभेचे माजी आमदार श्री.मा.दिपकदादा आत्राम तसेच जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मा.अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते गरजू नागरिकांना अन्नधान्य किटचे वाटप अहेरी : कोरोना covid-१९ विषाणू चा प्रादुर्भाव संपूर्ण जगात सुरू आहेत. या महामारीचा सामना करण्यासाठी भारत सरकारने लाकडाऊन सुरू केला असून कुणीही बाहेर न पडता घरी राहण्याची विनंती केली […]\nसिरोंचा तालुक्यात रोजगार हमीचे कामे प्रगतीपथावर \nविदर्भक्रांती न्यूजनेटवर्क……. सिरोंचा तालुका प्रतिनिधी … सिरोंचा तालुक्यात रोजगार हमीचे कामे प्रगतीपथावर. सिरोंचा- पंचायत समिती सिरोंचा अंतर्गत सध्याच्या लाॅकडाऊन व संचारबंदी चा कालावधी बघता तालुक्यातील ग्रामीण भागातील गरीब व हेतकरू तसेच इतर गरीब बांधवांना हातास काम नसल्यामुळे कोणावरही उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी कुणाल उंदीरवाडे यांनी स्वतः पुढाकार घेऊन संपूर्ण तालुक्यांतील […]\nग्रामसेवक व तलाठी यांना मुख्यालयी राहण्यास सक्ती करा….संदीप राचर्लावार\nविदर्भक्रांती न्यूजनेटवर्क सिरोंचा तालुक्यातील ग्रामसेवक व तलाठी यांना मुख्यालयी राहण्यास सक्ती करा-संदिप राचर्लावार सि���ोंचा- तालुक्यातील ग्रामीण भागातील विकासाचे तिन-तेरा ममवाजले असुन तलाठी व ग्रामसेवक हे मुख्यालयी राहत नसल्याने तालुक्यातील शेतकरी वर्ग व इतर नागरिकांना लहान-लहान किमासाठी सिरोंचा शहर मुख्यालयी यावे लागत आहे.सध्या सर्वञ लॉकडाऊन व संचारबंदी लागू करण्यात आली असल्याने शासनाने तलाठी व ग्रामसेवक यांना […]\nआपला विदर्भ छत्तीसगड ताज्या घडामोडी तेलंगणा देश महाराष्ट्र मुलाखत राशिभविष्य रोजगार वार्ता संपादकीय\nअंजली तेंडुलकर अहमदनगरच्या शेतकऱ्यांमध्ये, सेंद्रिय शेतीला भेट\nहमदनगर : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सामाजिक उपक्रमात अग्रेसर आहे. आपल्या खासदार निधीतून त्याने अनेक ठिकाणी निधी दिलाय. मात्र त्याची पत्नी अंजली तेंडुलकर यांनीही त्याच्या पावलावर पाऊल टाकलं आहे. अंजली यांनी अहमदनगर जिल्ह्यातील सेंद्रिय शेतीची पाहणी करुन शेतकर्‍यांच्या मदतीसाठी हात पुढे केला. अंजली यांच्या स्नेही क्लिया इथे सेंद्रिय शेतीचा प्रचार आणि प्रसार करत आहेत. अंजली […]\nकरवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर परिसर पूर्ण प्लास्टिकमुक्त झाला आहे\nमंगळवेढ्याच्या स्पेशल हुरडा पार्ट्याना सुरुवात\nअमेरिकेचा पाकवर ड्रोन हल्ला, हक्कानीचा म्होरक्या ठार\nप्रीती झिंटांच्या संघात पोहोचला काश्मीरचा क्रिस गेल, लगावतो १००-१००मीटर लांब षटकार\nमुंबई : जम्मू-काश्मीरचा क्रिकेटर परवेझ रसूल आणि मध्यमगती गोलंदाज उमर नजीर यांना यंदाच्या आयपीएलच्या लिलावात कोणी विकत घेतले नाही. मात्र मंजूर अहमद डारला पहिल्यांदा आयपीएलमध्ये प्रवेश मिळाला. मंजूरला किंग्ज इलेव्हन पंजाबने १० लाख रुपयांना विकत घेतले. मंजूरने मुलाखतीत म्हटले होते, माझे लक्ष्य सध्या आयपीएल इतकेच आहे. गेल्या वर्षी पुणे वॉरियर्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्याकडून खेळलेल्या […]\nउद्या भारत-पाकिस्तान सेमीफायनल रंगणार, पाहा किती वाजता सुरु होणार मॅच\nएनआयएसाठी ‘मोस्ट वॉ़न्टेड’ अब्दुल मुश्ताक कुरेशीला अटक\nमुंबई : मुंबईतील २००६ रेल्वे ब़ॉम्बस्फोटाचा आरोपी इंडियन मुजाहिद्दीन या अतिरेकी संस्थेचा सभासद असलेल्या अब्दुल मुश्ताक कुरेशीला दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने अटक केली आहे. दरम्यान या दहशतवाद्यावर NIA ने ४ लाखांचे बक्षीस ठेवलं होतं. तर इंटरपोलने सुद्धा कुरेशीविरोधात विरोधात रेड कॉर्नर नोटीस काढली होती. अब्दुल कुरेशी हा बॉम्ब बनविण्यात एक्स्पर्ट अब्दुल कुरेशी हा बॉम्ब बनविण्यात […]\nशिर्डीत बनावट व्हीआयपी पास बनवून भाविकांची लूट\nया इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो गडचिरोली न्यायालयाअंतर्गत मर्यादित राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://blog.dattaprabodhinee.org/2015/10/sant-gorakumbhar.html", "date_download": "2020-05-29T13:11:17Z", "digest": "sha1:TW44Z3I7ZCX7JYL2CTPWFYI3UEFM7KDD", "length": 21333, "nlines": 233, "source_domain": "blog.dattaprabodhinee.org", "title": "संत श्री गोरा कुंभार", "raw_content": "\nHomeसंतांच्या दुर्लभ माहितीसंत श्री गोरा कुंभार\nसंत श्री गोरा कुंभार\nगोरा कुंभार यांचे प्रत्येक काम विठ्ठलाचे नाम स्मरणात चालत असे. त्यावेळी ते अत्यंत तल्लीन होऊन जात असे. मग ते काम कोणतेही असो. जसे माती तुडविणे चाकावर मातीच्या गोळ्याला आकार देणे व भट्टी लावणे. ही सर्व कामे ते विठ्ठलाचे नाम स्मरणातच करीत असत.\nपंढरपूर पासून अंदाजे ८०-९० कि.मी. अंतरावरील तेरेढोकी येथे सन १२६७ मध्ये संत गोरा कुंभार यांचा जन्म झाला. ते संत नामदेव व ज्ञानदेव यांच्या पेक्षा वयस्कर असल्याने सर्वजण त्यांना 'काका' या नावानेच संबोधत. लहान थोर सर्वांचे ते 'गोरोबा काका'च होते.\nपंढरीचा पांडुरंग हेच त्यांचे इष्ट दैवत. त्यांच्यावर त्यांची आतोनात भक्ती व प्रेम होते. सावता माळी प्रमाणेच कर्म - योगी संत. तसेच त्यांनी सुध्दा समर्थ रामदासांचे शिकवणी नुसार प्रपंचात राहूनच परमार्थ केला. त्यांचे प्रत्येक काम विठ्ठलाचे नाम स्मरणात चालत असे. त्यावेळी ते अत्यंत तल्लीन होऊन जात असे. मग ते काम कोणतेही असो. जसे माती तुडविणे चाकावर मातीच्या गोळ्याला आकार देणे व भट्टी लावणे. ती सर्व कामे ते विठ्ठलाचे नाम स्मरणातच करीत असे.\nएकदा ते नामस्मरणातच माती तुडवीत होते ते आपल्याच तंद्रीत असताना त्याच्या पत्नीने त्यांच्या बाळाला लक्ष देण्याच्या हेतूने बाहेर त्यांच्या कामाच्या ठिकाणी आणून ठेवले व त्यांना तसे सूचीत करुन ती बाहेर गेली. पण हे गोरोबा काकांच्या लक्षात पण आले नाही ते आपल्याच विठूच्या नामघोषाच्या आनंदात तल्लीन असताना ते मूल आत त्यांच्या पायाजवळ गेले असता त्यांनी माती सोबत त्याला पण तुडवून टाकले पण त्यांना याचा पत्ता सुध्दा नव्हता. जेव्हा पत्नी बाहेरुन आली व बाळ दिसेना म्हणून विचारले असता व त्यांच्या पायाकडे पाहिले असता चिखल लाल रक्ताप्रमाणे दिसला. तिच्या ते सर्व लक्षात आले.\nत्यांची पत्नी संती संतप्त झाली. तिने विठ्ठलाला खूप शिव्या शाप दिलेत. गोरोबांच्या भजनाचाही उध्दार केला. तेव्हा गोरोबा चक्रदंड घेऊन तिच्यावर धावून आले. पण तिने विठ्ठलाची आण घेऊन स्पर्श करण्यास मनाई केली. त्यावेळेपासून त्या पती - पत्नीत दुरावा निर्माण झाला. संतीला झाल्या गोष्टीचा पश्चाताप झाला. पण गोरोबा विठ्ठलाची शपथ दिल्यामुळे आपल्याला कालत्रही स्पर्श करणार नाही हे जाणून तिने आपल्या लहान बहिणीशी त्यांचा विवाह लावून दिला. पण मुलगी सासरी निघाली असता त्या मुलीचे वडील (सासरे) म्हणाले 'हिलाही पहिली प्रमाणेच वागवा' व विठोबाची आण दिली. झाले काकांची परत पंचायत झाली दोघीनांही स्पर्श न करण्याचे त्यांनी ठरविले.\nएका रात्री दोघी सवती गोरोबांचे दोन बाजूस निजल्या असताना त्यांनी दोघींनी गोरोबांचा एकेक हात आपल्या छातीशी धरले. गोरोबांना प्रथम असे वाटले की विठ्ठलानीच आपले हात धरुन ठेवले. पण प्रत्यक्ष काय चालले आहे हे पाहून ते चलबिचल झाले. विठोबाची शपथ मोडली गेली असे वाटून त्यांनी आपले दोन्ही हात तोडून टाकले. पुढे गोरोबा आपल्या दोन्ही पत्नीसह पंढरपूरला आले असता विठ्ठलाचे दर्शन घेऊन नामदेवाचे किर्तन ऐकत असताना त्या किर्तनातील संत नामदेवांचे ब्रम्ह निरुपण ऐकून प्रत्यक्ष विठ्ठलच आपली खरडपट्टी काढत आहे असे वाटले. त्यांना आपल्या कर्म त्यागाचा पश्चात्ताप झाला. ते विठ्ठलाला आळवू लागले. दोन्ही थोटक्या हाताने विठ्ठलाला आळवत असतांना त्यांच्या हातांना पंजे फुटू लागले व दोन्ही हात आता पूर्ववत झाले होते. हे बघून दोन्ही सवतींना आनंद झाला. पण संतीला आपल्या बाळाची आठवण झाली व तिने पाय धरुन एकच आकांत मांडला. तोच तिचे बाळ दुडू दुडू धावत आले. सर्वत्र आनंदी आनंद झाला. सर्व भाव विभोर झाले सर्व कुटूंबच आता विठ्ठलमय झाले होते.\nपुढे मुक्तीबाईंनी त्याच गोरोबा काकांच्या मदतीने संत नामदेवांचे मडके कच्चे ठरवून त्यांची रवानगी विसोबा खेचरांकडे केली. नामदेवांना गुरु चरणाचा स्पर्श होताच 'सर्वांभूती परमेश्वर' हे ज्ञान प्राप्त झाले व त्यांचे मडके सद्गुरुंच्या परी��� स्पर्शानेच सुवर्णमय झाले.\nसन १३१५ मध्ये ते विठ्ठल चरणी लीन झाले.\nह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...\nआध्यात्मिक उपासनेची सुरवात कशी करावी...\nमाझ्या मनातल्या साईबाबांचे वात्सल्य रुप...\nश्री स्वामी समर्थ सारामृत ग्रंथाचा सुक्ष्मपाठ कसा करावा...\nश्री विद्या कलश अथवा घटस्थापना रहस्य - ३\nशुक्लपक्ष, कृष्णपक्ष व नक्षत्रे : पौर्णिमा योगसंधान - २\n अनुकरणशील स्वतंत्र सद् मार्ग...\nअंतरीक परिणामकारक वासना बीज कसे ओळखावे \nFOR JOINING WITH US VISIT: दत्तप्रबोधिनी सभासदत्व माहीती\n १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ५. पराशक्ती साधना म्हणजे काय कशी सिद्ध करावी ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे \nलोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १\nसर्वाधिक लोकप्रिय विडिओ ही पुढील ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या.\nसंसारीक सुख समृद्धीहेतु अतिदुर्लभ व विशेष तोडगे व उपासना \nनित्य नामस्मरणे, भजने व जुनी भक्तीगीते MP3\n➤नुकसानदायक वास्तु दोष निवारण ➤पुरातन नकारात्मक अघोर बाधेवर उपाय\n➤देवारा शक्ती जागृतीकरण गुप्त माहीती ➤आराध्य दैवत साधना ( कार्यसिद्धीहेतु )\n➤3 दिवसीय पारायण कसे करावे ➤हरवलेले कुलदैवत पुन्हा प्राप्त करा\n➤विनाखर्च कायमस्वरुपी पितृदोष उपाय ➤आपला भाग्यांक ओळखा\n➤नोकरी मिळवण्यासाठी उपाय ➤नाम साधन मार्गदर्शन\n➤गुप्त व दुर्लभ आध्यात्मिक माहिती ➤श्री काळभैरव विशेष साधना\n➤श्री यंत्र लक्ष्मीवर्धक साधना ➤नामस्मरण प्रभुत्व येण्यासाठी\n➤विशेष वैयक्तिक साधना मार्गदर्शन ➤प्रश्नांचे तात्काळ निरसन\n➤उग्र साधना मार्गदर्शन ➤विशेष आत्मानुसंधान\n➤नादब्रम्ह साधना ➤नाम प्राणायाम\n➤खाजगी व गूप्त कार्यसिद्धी साधना ➤दत्तप्रबोधिनी लेखनात्मक संधी\nआध्यात्म : अध्ययन आत्म्याचे 3\nतंत्र मंत्र उपाय 5\nदत्तप्रबोधिनी आध्यात्मिक उपक्रम 11\nनवग्रह मंत्र साधना 9\nपारायण पाठ व नामस्मरण संबंधित 20\nयोग स��धना विशेष 17\nलेखक विषेश आत्मबोध 11\nसंतांच्या दुर्लभ माहिती 31\nश्री स्वामी समर्थ भक्ती गीते mp3 Download\nशालेय विद्यार्थ्यांना अभ्यासात प्रभुत्व यावे यासाठी विशेष आध्यात्मिक बालसंस्कार\nकरणी बाधा कशी ओळखावी ; काळ्या विद्येवर नवनाथीय जालीम तोडगा \nनजर उतरवण्याचा अत्यंत जालीम तोडगा\nस्वस्तिक त्राटक - अर्थिक दारिद्रयाने त्रस्त असलेल्या साधकांसाठी - Works Quikly\nआर्थिक समस्या व आजारपणाचे कारण ठरलेल्या वास्तुदोषावर अत्यंत जालीम व सोपा तोडगा\nभगवान शंकराची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी शिवलीलामृत पोथीचे पारायण कसे करावे सोबत शक्तिशाली पुरातन काळभैरव पाठ... Must Read.\nनामस्मरण म्हणजे काय, आपल्या नामस्मरण ( Namsmaran ) वाणीचा आपल्या शरीरावर कसा प्रभाव पडतो....\nबाधित वास्तुसाठी सोपे घरगुती उपाय. - Works Quikly\nआध्यात्मिक ऊबंटू सामुहीक नामस्मरण\nFOR JOINING WITH US VISIT: दत्तप्रबोधिनी सभासदत्व माहीती\nआध्यात्म : अध्ययन आत्म्याचे\nपारायण पाठ व नामस्मरण संबंधित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/ejaz-lakdawala-claims-dawood-ibrahim-is-still-in-karachi-reveals-underworld-don-has-large-base-in-nepal/articleshow/73278094.cms", "date_download": "2020-05-29T15:03:29Z", "digest": "sha1:PJC27QUQH6XFPF3H3NYYFTQ66UHNHLSU", "length": 15993, "nlines": 128, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "Dawood Ibrahim: दाऊद सध्या कराचीतच राहतो; 'हे' आहेत त्याचे पत्ते\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nदाऊद सध्या कराचीतच राहतो; 'हे' आहेत त्याचे पत्ते\nअंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा एकेकाळचा विश्वासू साथीदार एजाज लकडावालाने मुंबई पोलिसांच्या चौकशीत दाऊदबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहे. १९९३मध्ये मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांचा मुख्य सूत्रधार असलेला दाऊद आजही कराचीतच आहे, असे सांगतानाच दाऊदच्या दोन घरांचे पत्ते लकडावालाने पोलिसांना दिले आहेत.\nमुंबई: अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा एकेकाळचा विश्वासू साथीदार एजाज लकडावालाने मुंबई पोलिसांच्या चौकशीत दाऊदबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहे. १९९३मध्ये मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांचा मुख्य सूत्रधार असलेला दाऊद आजही कराचीतच आहे, असे सांगतानाच दाऊदच्या दोन घरांचे पत्ते लकडावालाने पोलिसांना दि��े आहेत.\nएजाज लकडावाला सध्या मुंबई पोलिसांच्या ताब्यात असून आज चौकशीदरम्यान त्याने दाऊद टोळीबाबत महत्त्वाचा तपशील पोलिसांना सांगितला. लकडावालाच्या दाव्यानुसार कराचीत दाऊदची दोन घरे आहेत. कराचीतील डीफेन्स हाउसिंग भागात त्यातील एक घर आहे तर दुसरे घर क्लिफ्टन भागात आहे. या दोन्ही घरांचे संपूर्ण पत्तेही लकडावालाने दिले आहेत.\nलकडावालाला दाऊद, छोटा राजन टोळीकडून धोका\nलकडावालाने सांगितलेले दाऊदच्या घरांचे पत्ते असे...\n१. ६ ए, खायबान तंजीम, फेज- ५, डीफेन्स हाउसिंग एरिया, कराची.\n२. डी- १३, ब्लॉक- ४, क्लिफ्टन, कराची.\nतपास अधिकाऱ्याच्या हवाल्याने आयएएनएस या वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिले आहे. पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयने दाऊदला विदेशात जाण्यासाठी बनावट पासपोर्ट मिळवून देण्यात मदत केल्याचा गौप्यस्फोटही लकडावालाने केला आहे. दाऊदसह त्याचा भाऊ अनीस इब्राहिम आणि दाऊदचा राइट हँड छोटा शकीलकडेही बनावट पासपोर्ट आहे आणि आयएसआयच्या मदतीने त्यांनी हे पासपोर्ट मिळवलेत, अशी माहिती लकडावालाने चौकशीदरम्यान पोलिसांना दिली.\nदाऊदच नाही तर अनीस आणि छोटा शकीललाही आयएसआयने आश्रय दिला आहे, असे सांगताना दाऊद इब्राहिम सध्या कराचीतच वास्तव्याला असण्याची शक्यता जास्त आहे, असेही लकडावाला पोलीस तपासात म्हणाला, असे संबंधित तपास अधिकाऱ्याने पुढे नमूद केले. लकडावालाची चौकशी यापुढेही सुरूच राहणार असून त्याच्याकडून डी गँगची खडान् खडा माहिती मिळवण्याचा पोलिसांचा प्रयत्न राहणार आहे.\nमी दाऊदशी बोललोय, त्याला दमही दिलाय\nदाऊदने नेपाळची राजधानी काठमांडूत मोठा अड्डा बनवला आहे. तेथून गुन्हेगारी कारवायांचे नियंत्रण केले जाते. भारत-नेपाळ सीमेवरून मोठ्या प्रमाणात बनावट नोटा भारतात पाठवण्यात येतात. यात काठमांडूतील पाकिस्तानी दूतावासाचे काही अधिकारी दाऊद टोळीला मदत करतात, असा गौप्यस्फोटही लकडावालाने तपासादरम्यान केला.\nअशा ठोकल्या लकडावालाला बेड्या\nलकडावालाची मुलगी सानिया हिला मुंबई पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने ३० डिसेंबर रोजी बनावट पासपोर्टप्रकरणी अटक केली होती. ती मुंबईहून नेपाळला पळून जाण्याच्या प्रयत्नात होती. सानियाच्या चौकशीत मिळालेल्या माहितीच्या आधारे मुंबई पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने सापळा रचून एजाजला ८ जानेवार�� रोजी पाटण्यात बेड्या ठोकल्या. एजाजची २१ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली असून सध्या त्याची कसून चौकशी सुरू आहे.\n२००३ मध्ये झाला होता हल्ला\nदाऊदचा जवळचा सहकारी छोटा शकीलनं २००३मध्ये बँकॉकमध्ये लकडावाला यांच्यावर हल्ला केला होता. तो जखमीही झाला होता. या हल्ल्यातून तो बचावला होता. त्यानंतर तो नेपाळमध्ये राहत होता. तेथून तो पाटण्यात येत असे. मुंबईतील अनेक खंडणी प्रकरणांत त्याचं नाव समोर आलं होतं.\nदाऊदला शुभेच्छा देणे अंगलट\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nसरसकट लॉकडाउन उठवणार नाही; मुख्यमंत्री ठाम...\nमुंबईतील 'हॉटेल फॉर्च्युन'मध्ये आग; २५ डॉक्टर सुदैवाने ...\nमहाराष्ट्राची फजिती करण्याचा केंद्राचा डाव; अनिल देशमुख...\n; राज ठाकरेंचं राज्यपालांना पत्र...\nठाकरे-पवारांची 'मातोश्री'वर गुप्त बैठक, तर्कवितर्कांना ...\nशिवसेना नेत्यांच्या डोक्यात मस्ती गेली आहेः चंद्रकांत पाटीलमहत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nस्थलांतरितांसाठी धावली ठाण्याहून रेल्वे\nलडाखमध्ये आतपर्यंत घुसण्याचा चिनी सैनिकांचा डाव होता\nशाळा १ जुलैला सुरू करण्याचा विचार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती\nचीनने करोना पसरवून काय साधले, सांगतोय हरभजन सिंग\n... म्हणून अमिताभ आणि जया यांच्या लग्नात होते फक्त पाच व-हाडी\nपुलवामातील स्फोटकांनी भरलेली कार हिजबुलच्या दहशतवाद्याची; भावाला अटक\nनिर्बंधाचा अमेरिकेनेही विचार करावा; हाँगकाँग सरकारचा इशारा\nप्रसिद्ध गीतकार योगेश गौर यांचं वयाच्या ७७ व्या वर्षी निधन\nमोदी सरकार २.० : या निर्णयांनी गाजवलं पहिलं वर्ष\n करोनाचे संकट नष्ट करण्यासाठी मंदिरात दिला नरबळी\nविद्या बालननं केली 'नटखट' या शॉर्ट फिल्मची निर्मिती\nशाळा १ जुलैला सुरू करण्याचा विचार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती\nCBSE: मार्क वाढवायच्या नावे फसवणूक; बोर्डाने केले सावध\nप्रसिद्ध ज्योतिषी बेजन दारूवाला यांचे निधन; करोनामुळे मृत्यू\n३ हजार रुपयांच्या डिस्काउंटवर मिळतोय हा जबरदस्त फोन, पाहा किंमत\nसकाळी रिकाम्या पोटी पाण्यासह कच्चे लसूण खा, या गंभीर आजारांचा धोका होईल कमी\nनियमित महत्त्वाच्या बा��म्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://prime.marathisrushti.com/dudha-madhil-chandra/", "date_download": "2020-05-29T14:18:36Z", "digest": "sha1:WOZOGNOZRGZC553LOE3R4NFDDW3KQUH6", "length": 3269, "nlines": 69, "source_domain": "prime.marathisrushti.com", "title": "दुधामधील चंद्र – Marathisrushti Prime", "raw_content": "\nमराठीसृष्टी दिवाळी अंक २०१९\nApril 24, 2019 डॉ. भगवान नागापूरकर\nशोधूं लागले नयन आमचे,\nचंद्र चांदणे कोठे लपले\nगाणी गावून नाचत होती,\nआनंदाची नशा चढून मग,\nतल्लीन झाली आपल्याच परी\nमध्यरात्र ती होवून गेली,\nचंद्र न दिसे अजूनी कुणा,\nवायु नव्हता फिरत नभी तो,\nमेघ राहती त्याच ठिकाणा\nदूध आटवूनी प्रसाद घेण्या,\nउत्सुक होतो आम्ही सारे\nढगात लपल्या चंद्राला मग,\nक्षीरात शोधी आमची नजरे\nस्वादिष्ट मधूर दुग्धांमृत ते,\nमेघांमध्ये तो लपला नसूनी,\nउतरलां होता ह्याच क्षिरी\n— डॉ. भगवान नागापूरकर\nAbout डॉ. भगवान नागापूरकर\t5 Articles\nडॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.\nमराठीसृष्टीच्या मुख्य वेबपोर्टलवर जाण्यासाठी\nसुवेळा माची-किल्ले राजगड-सह्याद्री-दख्खनचं पठार-महाराष्ट्र\nश्री अन्नपूर्णाष्टकम् – १\nकाळानुसार बदललेले सासू सून नाते – शाब्दिक खेळ\nकसे वागायचे मला कधी समजलेच नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/health/benefits-potato-eating-good-weight-loss-and-diabetes-myb/", "date_download": "2020-05-29T13:15:54Z", "digest": "sha1:43X2OE73MIJAD7D2OK3UGGVBCTGIOBQ4", "length": 33968, "nlines": 467, "source_domain": "www.lokmat.com", "title": "बटाटा खाल्याने आपण जाड होऊ असं वाटतं? तर 'हे' वाचून सगळे गैरसमज होतील दूर - Marathi News | Benefits of potato eating good for weight loss and diabetes myb | Latest health News at Lokmat.com", "raw_content": "बुधवार २७ मे २०२०\nकोरोना रूग्णांवर उपचार करता -करता कुटुंबालाच झाली लागण, संपूर्ण कुटुंबाचा आला कोरोना पॉझिटीव्ह\nकोरोना : रुग्णांना बरे करण्यासाठी जगभरातील हजारो डॉक्टरांकडून दिले जाते आहे आर्सेनिक औषध\nकसाबला फासापर्यंत पोहोचवणाऱ्या साक्षीदाराची मृत्यूशी झुंज अपयशी, हरिश्चंद्र श्रीवर्धनकर यांचं निधन\nभाज्या, फळांना सॅनिटायजर लावणे आरोग्यास हानीकारक; भाजीपाला, फळे पाण्याने स्वच्छ धुवाव्यात आ��ि वापराव्यात\nकोरोना योध्दयांची पालिकेच्या भरतीमधून माघार\nक्‍या अदा क्‍या जलवे तेरे पारो, करिश्मा तन्नाचे फोटो पाहून तुम्हीही हेच म्हणाल...\nचिमुकल्यांच्या गोड आवाजातील 'रुपेरी वाळूत, माडांच्या बनात' व्हिडिओ होतोय व्हायरल, जाणून घ्या या चिमुरड्यांबद्दल\nपडद्यावरचा ‘विलन’ ते ‘लॉकडाऊन हिरो’ अशी आहे ‘इंजिनिअर ते अ‍ॅक्टर’ बनेपर्यंतची सोनू सूदची कहाणी\nमंदाना करिमीला झाली कोरोनो व्हायरसची लागण, अभिनेत्रीने स्वत: केला हा मोठा खुलासा\nसोनू सूदनंतर बॉलिवूडमधील हा प्रसिद्ध अभिनेता आला मजूरांच्या मदतीला धावून, सोडणार मुंबईमधून बसेस\nराज्यात राजकीय वादळाला सुरूवात \nश्रमिक एक्सप्रेसमध्ये श्रमिकांचेच हाल\nराष्ट्रपती राजवटीची भीती अपयश लपवण्यासाठी \nराजभवनातील गंजलेल्या तोफांमधून हल्ले काय होणार\n'या' डासांमधील बॅक्टेरियांमधून कोरोनाचा विषाणू होणार नष्ट; चीन आणि अमेरिकेतील तज्ज्ञांचा दावा\nअतिथि देवो भव : पर्यटकांचा निम्मा खर्च देणार 'हा' सुंदर देश\nपरदेशातून आलेल्या लोकांना फक्त कोरोनाच नाही; तर 'या' ८ व्हायरसचा असू शकतो धोका\n'या' आजाराचं कारण ठरू शकतं पोटाच्या खालच्या बाजूला दुखणं; जाणून घ्या लक्षणं आणि उपाय\nकोरोनाशी लढण्यासाठी फुफ्फुस चांगली असणं आवश्यक; 'या' ५ मिनिटांच्या व्यायामाने राहा निरोगी\nनवी मुंबई- उत्तरशिव नाका परिसरात पुठ्ठ्याच्या गोदामाला आग\nदेवेंद्र फडणवीस यांनी आकडे फुगवून सांगितले- जयंत पाटील\nतहान-भुकेमुळे आईचा झाला होता मृत्यू, पण चिमुरडा तिला उठवत राहिला, खेळत राहिला\nमोदींनी २० लाख कोटींचं पॅकेज; पण येणार फक्त २ लाख कोटी- जयंत पाटील\nकोरोना संकटात देशातलं सर्वोत्तम काम मुंबईत- जयंत पाटील\nआभासी आकडेवारी देऊन फडणवीसांकडून दिशाभूल करण्याचा प्रयत्न- अनिल परब\nआम्हाला फडणवीसांच्या सल्ल्याची गरज नाही; आमच्याकडे अर्थतज्ज्ञ आहेत- अनिल परब\nIndia vs Australia : ऑस्ट्रेलियानं जाहीर केलं वेळापत्रक, जाणून घ्या टीम इंडिया कधी व कुठे भिडणार\n११ शहरांवर विशेष लक्ष; धार्मिक स्थळे, सलून-जिमला मिळणार सूट असा असू शकतो लॉकडाऊनचा पाचवा टप्पा\nविरोधकांकडून गोंधळ आणि अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न- बाळासाहेब थोरात\nमुंबईमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त असल्यानं यंदाचं पावसाळी अधिवेशन ऑनलाईन घेण्याचा विचार सुरू\nमध्य प्रद���श- शोपूर जिल्ह्यात केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्याकडून फिजिकल डिस्टन्सिंगचं उल्लंघन\nCoronaVirus News : \"काँग्रेसची सत्ता असलेल्या राज्यांमध्येही राहुल गांधींचं ऐकत नाही\"\nकसाबला फासापर्यंत नेणाऱ्या साक्षीदाराची झुंज संपली, हरिश्चंद्र श्रीवर्धनकर यांचे वृद्धापकाळाने निधन\n‘हात वर करून’ काँग्रेस देतेय वेगळे संकेत; ठाकरे सरकारसाठी महत्त्वाचा ‘संदेश’\nनवी मुंबई- उत्तरशिव नाका परिसरात पुठ्ठ्याच्या गोदामाला आग\nदेवेंद्र फडणवीस यांनी आकडे फुगवून सांगितले- जयंत पाटील\nतहान-भुकेमुळे आईचा झाला होता मृत्यू, पण चिमुरडा तिला उठवत राहिला, खेळत राहिला\nमोदींनी २० लाख कोटींचं पॅकेज; पण येणार फक्त २ लाख कोटी- जयंत पाटील\nकोरोना संकटात देशातलं सर्वोत्तम काम मुंबईत- जयंत पाटील\nआभासी आकडेवारी देऊन फडणवीसांकडून दिशाभूल करण्याचा प्रयत्न- अनिल परब\nआम्हाला फडणवीसांच्या सल्ल्याची गरज नाही; आमच्याकडे अर्थतज्ज्ञ आहेत- अनिल परब\nIndia vs Australia : ऑस्ट्रेलियानं जाहीर केलं वेळापत्रक, जाणून घ्या टीम इंडिया कधी व कुठे भिडणार\n११ शहरांवर विशेष लक्ष; धार्मिक स्थळे, सलून-जिमला मिळणार सूट असा असू शकतो लॉकडाऊनचा पाचवा टप्पा\nविरोधकांकडून गोंधळ आणि अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न- बाळासाहेब थोरात\nमुंबईमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त असल्यानं यंदाचं पावसाळी अधिवेशन ऑनलाईन घेण्याचा विचार सुरू\nमध्य प्रदेश- शोपूर जिल्ह्यात केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्याकडून फिजिकल डिस्टन्सिंगचं उल्लंघन\nCoronaVirus News : \"काँग्रेसची सत्ता असलेल्या राज्यांमध्येही राहुल गांधींचं ऐकत नाही\"\nकसाबला फासापर्यंत नेणाऱ्या साक्षीदाराची झुंज संपली, हरिश्चंद्र श्रीवर्धनकर यांचे वृद्धापकाळाने निधन\n‘हात वर करून’ काँग्रेस देतेय वेगळे संकेत; ठाकरे सरकारसाठी महत्त्वाचा ‘संदेश’\nAll post in लाइव न्यूज़\nबटाटा खाल्याने आपण जाड होऊ असं वाटतं\nबटाटा खाल्याने आपण जाड होऊ असं वाटतं तर 'हे' वाचून सगळे गैरसमज होतील दूर\nकारण वाढत्या वयात वेगवेगळे आजार झाल्यानंतर लोक बटाटा खाणं सोडून देतात.\nबटाटा खाल्याने आपण जाड होऊ असं वाटतं तर 'हे' वाचून सगळे गैरसमज होतील दूर\nबटाटा खाल्याने आपण जाड होऊ असं वाटतं तर 'हे' वाचून सगळे गैरसमज होतील दूर\nबटाटा खाल्याने आपण जाड होऊ असं वाटतं तर 'हे' वाचून सगळे गैरसमज होतील दूर\nबटाटा खाल्याने आपण जाड होऊ असं वाटतं तर 'हे' वाचून सगळे गैरसमज होतील दूर\nबटाटा खाल्याने आपण जाड होऊ असं वाटतं तर 'हे' वाचून सगळे गैरसमज होतील दूर\nबटाटा खाल्याने आपण जाड होऊ असं वाटतं तर 'हे' वाचून सगळे गैरसमज होतील दूर\nबटाटा सगळ्यांचाच घरी असतो. काहीजणांच्या आहारात रोज बटाट्याचा समावेश असतो. तर अनेकजण वजन वाढण्याच्या भीतीने, पोटात गॅस होण्याच्या भीतीने खाताना विचार करतात. आज आम्ही तुम्हाला बटाटा खाल्याने शरीराला कोणते फायदे होतात याबाबत सांगणार आहोत. कारण वाढत्या वयात वेगवेगळे आजार झाल्यानंतर लोक बटाटा खाणं सोडून देतात.\nबटाट्यांमध्ये व्हि़टॅमिन सी, व्हिटॅमिन बी6, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम, झिंक आणि फॉस्फरसही आढळतं. तुमची त्वचा तजेलदार राहण्यासाठी हे घटक महत्त्वाचे ठरतात. बटाट्यांमध्ये असणारं व्हिटॅमिन सी तुमची रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर ठरतं.\nबटाटा खाल्याने वजन वाढतं\nबटाटे खाल्ल्यानं व्यक्तीची चरबी वाढते आणि परिणामी स्थूलताही येते, असा समज प्रचलित आहे. पण एका रिसर्चनुसार, योग्य पद्धतीनं बटाटे खाल्ल्यास तुम्हाला तुमचं वजन कमी करण्यासाठी ते मदत करतात. बटाट्य़ांमध्ये कार्बोहायड्रेट असतात. त्यांमुळे योग्य पद्धतीत आणि योग्य प्रमाणात बटाटे खाणं खरं तर तुम्हाला फायदेशीर ठरतात.\nजर तुम्ही बटाटा प्रमाणापेक्षा जास्त असाल तर मात्र तुम्हाला मधुमेह होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे तुम्ही बटाटा खाताना त्याचे योग्य प्रमाण ठेवायला हवे. बटाटा खाण्याचे नुकसान कमी आहेत. बटाटा खायला आवडत असेल तर तळून खाणं टाळा. कारण अतितेलाचं सेवन केल्याने शरीराचं नुकसान होत असतं. म्हणून भाजीत किंवा उकडून बटाटा खा. ( हे पण वाचा- CoronaVirus : कोरोनाच्या रुग्णांना 'हे' औषध दिल्यास हृदयरोगाचा असू शकतो धोका, रिसर्चमधून खुलासा)\nजर तुम्ही तळलेला बटाटा खात असाल तर त्यात फॅट्सचं प्रमाण अधिक असतं. बटाटा खाल्याने तुमच्या शरीरात फॅट्स निर्माण होत नाही. बटाटा हा पिष्टमय पदार्थांमध्ये मोडतो. यामध्ये पोटॅशिअमचे प्रमाण ज्या मध्ये जास्त असते त्यामध्ये सोडीयमचे प्रमाण कमी असते. बटाटा हा फॅट फ्री असते. त्यामुळे तुम्हाला फार काही काळजी करण्याची गरज नाही. या शिवाय पोट साफ होण्यासाठी, त्वचा चमकदार करण्यासाठी बटाटा फायदेशीर ठरतो. त्या��ुळे तुमची सतत खाण्याची सवय नियंत्रणात राहते आणि तुमचे वजनही नियंत्रणात राहते. (हे पण वाचा-CoronaVirus: भाज्या, धान्य, दूध घेताना काय काळजी घ्याल\nHealth TipsWeight Loss Tipsहेल्थ टिप्सवेट लॉस टिप्स\nकॉलेस्ट्रॉल नियंत्रणात 'असं' ठेवा, अन्यथा कोरोना राहील अन् भलत्याच आजारांना निमंत्रण द्याल...\nCoronaVirus : लॉकडाऊनमध्येही 'या' कारणामुळे होऊ शकतं व्हायरसचं इन्फेक्शन\nCoronaVirus : कोरोनाचे २० ते २५ दिवस नक्की कसे असतात जाणून घ्या कोरोनाला हरवण्याचा मार्ग\nतोंडाच्या 'या' समस्या ठरू शकतात डायबिटीसचं कारण, दुर्लक्ष करणं पडेल महागात\nCorona virus : कोरोनाच्या जाळ्यात अकडण्याआधी रोगप्रतिकारकशक्तीचे 'हे' संकेत माहीत करून घ्या\nसंचारबंदी, वर्क फ्रॉम होममुळे वाढणाऱ्या वजनावर घरातच 'असे' मिळवा नियंत्रण\n'या' डासांमधील बॅक्टेरियांमधून कोरोनाचा विषाणू होणार नष्ट; चीन आणि अमेरिकेतील तज्ज्ञांचा दावा\nपरदेशातून आलेल्या लोकांना फक्त कोरोनाच नाही; तर 'या' ८ व्हायरसचा असू शकतो धोका\n'या' आजाराचं कारण ठरू शकतं पोटाच्या खालच्या बाजूला दुखणं; जाणून घ्या लक्षणं आणि उपाय\nकोरोनाशी लढण्यासाठी फुफ्फुस चांगली असणं आवश्यक; 'या' ५ मिनिटांच्या व्यायामाने राहा निरोगी\nCoronaVirus : ... म्हणून कोरोनामुळे मृत्यू होत असलेल्यांची संख्या कमी; CDC चा दावा\nलॉकडाऊनमध्ये उंदरांमुळे माणसांना असू शकतो संक्रमणाचा धोका; तज्ज्ञांचा दावा\nकोरोना संकट हाताळण्यात राज्य सरकार अपयशी ठरलंय, हा भाजपाचा आरोप पटतो का\nराज्यात राजकीय वादळाला सुरूवात \nराष्ट्रपती राजवटीची भीती अपयश लपवण्यासाठी \nश्रमिक एक्सप्रेसमध्ये श्रमिकांचेच हाल\nराजभवनातील गंजलेल्या तोफांमधून हल्ले काय होणार\nअशी कोरोनावाली ईद पुन्हा कधीही नको\nईदनिमित्त भाईजानची चाहत्यांना खास भेट\nCoronaग्रस्तांच्या संख्येत सहा हजार977 ने वाढल\n२ महिन्यानंतर पुणे एअरपोर्ट झाले सुरू\nलोकडाऊन नंतरचा विमान प्रवास कसा असेल\nआर्ची उर्फ रिंकू राजगुरूचे ग्लॅमरस फोटो एका क्लिकवर, फोटो पाहून व्हाल सैराट\nCoronaVirus : चीननं आधी जगाला संकटात लोटलं; आता कोरोनाला संपवणारी अँटीबॉडी मिळवली\nअतिथि देवो भव : पर्यटकांचा निम्मा खर्च देणार 'हा' सुंदर देश\nकिती महाग पडू शकतो EMI टाळण्याचा निर्णय, या तीन पर्यायांपैकी कुठला ठरू शकतो उपयुक्त\nआलिशान घराची गरज कुणाला; सचिन तेंडुलकर, विराट कोहली यांच्या 'प्रायव्हेट जेट'चा थाटच न्यारा\nयुद्धाच्या मैदानात चीनला घाम फोडेल स्वदेशी 'तेजस', या 'इस्रायली' क्षेपणास्त्रांनी आहे सज्ज\n कोरोनामुळे मालक गमावला; तीन महिने झाले कुत्रा हॉस्पिटलमध्ये वाट पाहतोय\nफक्त बिकनीतच नाही तर साडीतही तितकीच सुंदर दिसते अभिनेत्री नेहा पेंडसे\nवाईटातून चांगलं; ... तर सहा महिन्यांत दोन वेळा होणार IPL स्पर्धा; क्रिकेटप्रेमींची चांदी\n देश कोरोनाची लढाई जिंकणार, 'हा' नवा फॉर्म्युला फायदेशीर ठरणार\nसीमा वादातून नेपाळची माघार, भारताचा भूभाग नकाशात दाखविण्याचा प्रस्ताव घेतला मागे\nकोरोना रूग्णांवर उपचार करता -करता कुटुंबालाच झाली लागण, संपूर्ण कुटुंबाचा आला कोरोना पॉझिटीव्ह\n१५ जूनपर्यंत शेतमाल खरेदी प्रक्रिया पूर्ण करावी - कृषी मंत्र्यांचे निर्देश\nक्‍या अदा क्‍या जलवे तेरे पारो, करिश्मा तन्नाचे फोटो पाहून तुम्हीही हेच म्हणाल...\n 68 हजार आयटी कर्मचाऱ्यांना भरली धडकी; पगार कपात, सक्तीने राजीनामे घेणे सुरुच\nइम्रान खान यांनी पुन्हा ओकली गरळ, चीन-नेपाळच्या आडून मोदी सरकारवर साधला निशाणा\nकसाबला फासापर्यंत पोहोचवणाऱ्या साक्षीदाराची मृत्यूशी झुंज अपयशी, हरिश्चंद्र श्रीवर्धनकर यांचं निधन\ncoronavirus: ११ शहरांवर विशेष लक्ष; धार्मिक स्थळे, सलून-जिमला मिळणार सूट असा असू शकतो लॉकडाऊनचा पाचवा टप्पा\nSBI चा ठेवीदारांना मोठा धक्का; मे महिन्यातच दोनदा व्याजदर घटविले\n‘हात वर करून’ काँग्रेस देतेय वेगळे संकेत; ठाकरे सरकारसाठी महत्त्वाचा ‘संदेश’\nCoronaVirus News : \"काँग्रेसची सत्ता असलेल्या राज्यांमध्येही राहुल गांधींचं ऐकत नाही\"\nCoronaVirus News: राज्यातील लॉकडाउन टप्प्याटप्प्याने हटवणार; कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होण्याची शक्यता\nCoronaVirus News : शाळा-कॉलेज कधी सुरू होणार; केंद्रीय गृहमंत्रालयाने दिलं उत्तर\ncoronavirus: अमेरिकेतील कोरोनाबळींची संख्या एक लाखांपार, आतापर्यंत १७ लाख जणांना संसर्ग\nCoronavirus: कोरोनाशी लढण्यासाठी वैज्ञानिकांचा नवा शोध; ‘या’ औषधाचा एक डोस रुग्णांना देणार ताकद\nजगभरातील कोरोना व्हायरस अपडेट्स", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/manikgad-fort/", "date_download": "2020-05-29T14:29:21Z", "digest": "sha1:IB2Z27CABZ2VWIP7RB23KBJKJYAUV4RC", "length": 15506, "nlines": 147, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "किल्ले माणिकगड – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ May 29, 2020 ] लॉक डाऊन नंतरचं साहित्यविश्व….\tमहाचर्चा\n[ May 28, 2020 ] घरातील आतंक…नौटंकी (नशायात्रा – भाग ३४)\tनशायात्रा\n[ May 27, 2020 ] सुंदरतेचा आस्वाद (बेवड्याची डायरी – भाग ३३ वा)\tनियमित सदरे\n[ May 25, 2020 ] रेल्वे स्टेशनवरील लुटमार (नशायात्रा – भाग ३३)\tनशायात्रा\n[ May 25, 2020 ] वलयांकितांच्या सहवासात – संगीत सम्राज्ञी बेगम परवीन सुलताना\tनियमित सदरे\nNovember 30, 2012 महान्यूज पर्यटन\nचंद्रपूर हा विदर्भामधील जिल्हा असून धनसंपदेमुळे निसर्गसंपन्न झालेला आहे. चंद्रपूर जिल्ह्याच्या नैऋत्य बाजूला राजुरा तालुका आहे. या तालुक्यामधे माणिकगडाचा वनदुर्ग आहे.\nचंद्रपूर हे जिल्ह्याचे शहर गाडीमार्गाने उत्तम पैकी जोडलेले असून नागपूर – वारंगळ या रेल्वे मार्गावर आहे. चंद्रपूर, बल्लारपूर, राजुरा, कोपरना मार्गे अदिलाबाद कडे गाडी रस्ता जातो. या रस्त्यावरील राजुराच्या पुढे साधारण २० ते २५ किलोमीटर अंतरावर चांदूर गाव आहे. चांदूर औद्योगिककरणामुळे चांलेच प्रसिद्धीला आले आहे. चंद्रपूरपासून तास दीड तासात आपण वाहनाने चांदूर पर्यंत पोहचू शकतो.\nचांदूर गावाच्या दक्षिणेला १२ किलोमीटर अंतरावर माणिकगडाचा वनदुर्ग झाडीमधे विसावलेला आहे. घनदाट जंगलामुळे माणिकगड लांबून ओळखता येत नाही. चांदूरपासून जीवतीकडे एक गाडीरस्ता जातो. या गाडी रस्त्यावर माणिकगड आहे. माणिकगड सिमेंट चा कारखाना याच परिसरामधे आहे. या कारखान्यासाठी येणार कच्चामाल रोप-वे च्या ट्रॉलीजमधून येत असतो. माणिकगड किल्ल्याकडे जाताना रस्त्याच्या बाजूने जाणार्‍या या ट्रॉलीज आपले लक्ष वेधून घेतात.\nया मार्गाच्या बाजुला असलेल्या तलावाच्या फुगवटय़ाचे पाणी ओलांडले की पुढे रस्ता चढणीला लागतो अर्धा डोंगर चढल्यावर डावीकडे मंदिराचा परिसर दिसतो. येथेच गाडीतून पायउतार व्हावे लागते डावीकडील वाट मंदिराकडे तर उजवीकडील कच्चामार्ग किल्ल्याकडे जातो. किल्ल्याच्या दाराजवळ वनखात्याचा स्वागताचा फलक लावलेला आहे. दाराच्या फाटकावर वाघाचे चित्र लावलेले असल्याने आपल्या स्वागताला वाघ ही हजर असू शकतो अशी न कळत सूचनाच वनखातयाने दिल्याची जाणीव होते.\nया दरवाजावरील शिल्पे न्याहाळून आपण पुढे निघाल्यावर कातळात कोरुन काढलेला मार्ग लागतो. याच्या बाजुंची उंची पाचसहा फुटांपासून दहाबारा फुटांपर्यंत आहे. या घळी सारख्या मार्गावर दरवाजा आहे. जुन्या दरवाजाचे दगडी अ��शेष पहायला मिळतात. पहारेकर्‍याच्या देवडय़ा आहेत. या ओलांडून आत गेल्यावर काहीसा सपाट भाग लागतो. माणिकगड लांबुळक्या आकाराचा आहे. पुर्व बाजुला पुर्वी पूर्ण तटबंदी होती व त्यात जागोजाग बुरुज होते हे आता ढासळलेले आहेत तर काही अर्धवट ढासळण्याच्या मार्गावर आहेत.\nपूर्वी परिसरातील अरण्याने माणिकगडाचा भेदकपणा वाढवून बचाव केला होता पण आता गडावर कोणाचेच वास्तव्य नसल्याने आणि दुर्लक्ष झाल्याने आजुबाजुच्या अरण्याने आपला विळखा आवळला आहे. पावसाळ्यानंतर किल्ल्यावर गेल्यावर झाडी झुडुपांच्या मुळे सर्व बांधकाम झाकोळून जाते. उन्हाळ्यामधेच किल्ला पहायला जाणे उत्तम आहे.\nसध्या गडचिरोली जिल्ह्यामधे वैरागडाचा किल्ला आहे. येथे नागवंशिय राजा पहीला कुरुम प्रहोद हा होता. या माना जमातीमधील नागवंशिय राजा महीन्दु योन माणिकगड किल्ला ९ व्या शतकात बांधल्याचा उल्लेख आहे. याचे राज्य ९ ते १२ व्या शतकांपर्यत टिकले. पुढे हा प्रदेश गौंड राजाच्या अधिपतयाखाली आला. या माना वंशिय नाग राजाची अग्रदेवता माणिक्य देवी आहे. हिच्या नावावरुनच या किल्ल्याला माणिकगड नाव दिले गेले असावे. पुढे माणिक्यगडाचे अपभ्रंश होऊन माणिकगड झाले.\nगडाचे दरवाजे, त्यावरील नागाचे तसेच व्याळाची शिल्पे, तोफ, तटबंदी, बुरुज, बुरुजावरील मुर्ती, तळघर, खोल विहीर, वाडय़ाचे अवशेष असे गडविशेष माणिकगडावर पहायला मिळतात. गडच्या माथ्यावरुन जंगलाचा दिसणारा देखावा आपल्याला मंत्रमुग्ध करतो. जंगलाचे सौंदर्य मनात साठवितच आपण परतीच्या मार्गाला लागतो. जर पुन्हा आपण चंद्रपुरला येणार असू तर वाटेमधील बल्लारपूर येथिल वनखात्याच्या संग्रहालयाला अवश्य भेट द्यायला पाहीजे.\nसौजन्य: प्रमोद मांडे (महान्यूज मधून साभार)\nठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...\nमुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...\nमुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...\nमहाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...\nलॉक डाऊन नंतरचं साहित्यविश्व….\n (नशायात्रा – भाग ३४)\n (बेवड्याची डायरी – भाग ३३ वा)\n (नशायात्रा – भाग ३३)\nवलयांकितांच्या सहवासात – संगीत सम्राज्ञी बेगम परवीन ���ुलताना\nआत्मकेंद्रीत वृत्तीला लगाम.. (बेवड्याची डायरी – भाग ३२ वा)\nइंदिरा गांधी यांची हत्या.. जाळपोळ.. लुटमार (नशायात्रा – भाग ३२)\nझडती.. कडक तपासणी – (बेवड्याची डायरी – भाग ३१ वा)\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\nerror: कॉपी कशाला करता लेखकाला लिहायलासुद्धा कष्ट पडतात.. चोरी कशाला करायची लेखकाला लिहायलासुद्धा कष्ट पडतात.. चोरी कशाला करायची ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.myupchar.com/mr/medicine/vol-p37086722", "date_download": "2020-05-29T13:34:25Z", "digest": "sha1:5ILYINTWFR3M5EUFAVPN5HK32ANJPJ3A", "length": 18327, "nlines": 306, "source_domain": "www.myupchar.com", "title": "Vol in Marathi उपयोग, डोसेज, दुष्परिणाम, फायदे, अभिक्रिया आणि सूचना - Vol upyog, dosage, dushparinam, fayde, abhikriya ani suchna", "raw_content": "myUpchar प्लस+ सदस्य बनें और करें पूरे परिवार के स्वास्थ्य खर्च पर भारी बचत,केवल Rs 99 में -\nलॅब टेस्ट बुक करा\nलॉग इन / साइन अप करें\nसामग्री / साल्ट: Albendazole\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\n5 लोगों ने इस दवा को हाल ही में खरीदा\n30% तक की बचत\nअसली दवा, लाइसेंस्ड फार्मेसी से\nसामग्री / साल्ट: Albendazole\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\n5 लोगों ने इस दवा को हाल ही में खरीदा\nVol के प्रकार चुनें\nसदस्य इस दवा को ₹7.69 में ख़रीदे\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\n5 लोगों ने इस दवा को हाल में खरीदा\nसदस्यता आपके बैग में जोड़ दी गयी है\nपर्चा अपलोड करके आर्डर करें वैध प्रिस्क्रिप्शन म्हणजे काय आपके अपलोड किए गए पर्चे\nVol खालील उपचारासाठी वापरले जाते -\nपोटात कीडे होणे मुख्य\nबहुतेक सामान्य उपचारांमध्ये शिफारस केलेली हे डोसेज आहे. प्रत्येक रुग्ण आणि त्याचे प्रकरण वेगवेगळे असते हे लक्षात ठेवा, त्यामुळे तो विकार, औषध देण्याचा मार्ग, रुग्णाचे वय आणि वैद्यकीय इतिहास यांच्या अनुसार डोसेज वेगवेगळी असू शकते.\nरोग आणि वयानुसार औषधाचा योग्य डोस जाणून घ्या\nबीमारी चुनें परजीवी संक्रमण पेट में कीड़े टेपवर्म (फीता कृमि)\nदवाई की मात्र देखने के लिए लॉग इन करें\nसंशोधनाच्या अनुसार, जेव्हा Vol घेतले जाते, तेव्हा खालील दुष्परिणाम आढळतात -\nगर्भवती महिलांसाठी Volचा वापर सुरक्षित आहे काय\nVol गर्भवती महिलांवर तीव्र परिणाम दाखविते. या कारणामुळे, याला वैद्यकीय सल्ल्यानंतरच घ्या. तुमच्या इच्छेनुसार ह��� घेणे हानिकारक ठरू शकते.\nस्तनपान देण्याच्या कालावधी दरम्यान Volचा वापर सुरक्षित आहे काय\nस्तनपान देणाऱ्या महिला Vol घेऊ शकतात. याचा त्यांच्यावर जर काही असला, तरी फारच थोड्या प्रमाणावर दुष्परिणाम होतो.\nVolचा मूत्रपिंडांवरील परिणाम काय आहे\nमूत्रपिंड वरील Vol च्या दुष्परिणामाची फारच कमी प्रकरणे आढळली आहेत.\nVolचा यकृतावरील परिणाम काय आहे\nVol चा तुमच्या यकृत वर गंभीर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे तुमच्या डॉक्टरांशी चर्चा केल्याशिवाय याला घेऊ नका.\nVolचा हृदयावरील परिणाम काय आहे\nVol हे हृदय साठी क्वचितच हानिकारक आहे.\nVol खालील औषधांबरोबर घेऊ नये, कारण याच्यामुळे रुग्णांवर तीव्र दुष्परिणाम संभवू शकतात-\nतुम्हाला खालीलपैकी कोणतेही विकार असले, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांनी त्याप्रमाणे सल्ला दिल्याशिवाय Vol घेऊ नये -\nVol हे सवय लावणारे किंवा व्यसन निर्माण करणे आहे काय\nहोय, Vol ला सवय लावणारे म्हणून समजले जाते. याला केवळ डॉक्टरांच्या शिफारशीवरच घ्या.\nऔषध घेतांना वाहन किंवा एखादी अवजड मशिनरी चालविणे सुरक्षित असते का\nहोय, Vol घेतल्यानंतर या क्रिया किंवा कार्ये करणे सुरक्षित असते, कारण याच्यामुळे तुम्हाला पेंग येत नाही.\nते सुरक्षित आहे का\nहोय, Vol कोणत्याही प्रकारचा प्रतिकूल परिणाम दर्शवित नाही.\nहे मानसिक विकारांवर उपचार करू शकते का\nमानसिक विकारांसाठी Vol घेण्याचे कोणतेही फायदे नाही आहेत.\nआहार आणि Vol दरम्यान अभिक्रिया\nतुम्ही आहाराबरोबर Vol घेऊ शकता.\nअल्कोहोल आणि Vol दरम्यान अभिक्रिया\nVol घेताना अल्कोहोल घेतल्याने किंचित दुष्परिणाम जाणवू शकतात. तुम्हाला कोणतेही दुष्परिणाम जाणवले, तर तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा.\n3 वर्षों का अनुभव\n2 वर्षों का अनुभव\nतुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती Vol घेतो काय कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्‍यांची मदत करा\nतुम्ही Vol याचा वापर डॉक्टरांच्या सांगण्यावरुन केला आहे काय\nतुम्ही Vol च्या किती मात्रेस घेतले आहे\nतुम्ही Vol चे सेवन खाण्याच्या अगोदर किंवा खाण्याच्या नंतर करता काय\n-निवडा - खाली पेट पर खाने से पहले खाने के बाद किसी भी समय\nतुम्ही Vol चे सेवन कोणत्या वेळी करता\n-निवडा - सिर्फ़ सुबह को सिर्फ़ दोपहर को सिर्फ़ रात को सुबह, दोपहर और रात को सुबह और रात को\nफुल बॉडी चेकअप करवाएं\nडॉक्टर से सलाह लें\nडॉक्टर लिस्टिंग की शर्तें\nड��क्टर हमारा ऐप डाउनलोड करें\nअस्वीकरण: या साईटवर असलेली संपूर्ण माहिती आणि लेख केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी आहे. येथे दिलेल्या माहितीचा उपयोग विशेषज्ञाच्या सलल्याशिवाय आरोग्याशी संबंधित कोणत्याही आजाराच्या निदान किंवा उपचारासाठी केला जाऊ नये. चिकित्सा परीक्षण आणि उपचारासाठी नेहमी एका योगी चिकित्सकचा सल्ला घेतला पाहिजे.\n© 2018, myUpchar. सर्वाधिकार सुरक्षित\nजाने-माने डॉक्टरों द्वारा लिखे गए लेखों को पढ़ने के लिए myUpchar\nmyUpchar से हर दिन सेहत संबंधी जानकारी प्राप्त करने के लिए, कृपया हमसे जुडें\nनहीं, मुझे स्वस्थ नहीं रहना\nडॉक्टर से सलाह के लिए विकल्प चुने\nकोविड -19 के लक्षण\nअन्य बीमारी से सम्बंधित सवाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/editorial/manasa/kulwant-singh-kohli-passed-away/articleshow/70288725.cms", "date_download": "2020-05-29T13:38:17Z", "digest": "sha1:N6AG4ZEBWP77LMU2ONMNSQTVCNXUTZR2", "length": 9173, "nlines": 86, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमुंबईच्या दादरमधील ओळखीची खूण असलेले प्रसिद्ध प्रीतम हॉटेलचे मालक कुलवंतसिंग कोहली यांच्या निधनाने मुंबईच्या इतिहासाशी आणि आसपासच्या जगाशी मित्रत्वाच्या नात्याने जोडलेला धागा तुटला आहे. मृत्युसमयी ८५ वर्षांचे असलेले कुलवंतसिंग म्हणजे एक अखंड मित्रमैफल होते. विशेष म्हणजे चित्रपटाच्या जगताशी त्यांचा निकटचा संबंध होता आणि अनेक\nमुंबईच्या दादरमधील ओळखीची खूण असलेले प्रसिद्ध प्रीतम हॉटेलचे मालक कुलवंतसिंग कोहली यांच्या निधनाने मुंबईच्या इतिहासाशी आणि आसपासच्या जगाशी मित्रत्वाच्या नात्याने जोडलेला धागा तुटला आहे. मृत्युसमयी ८५ वर्षांचे असलेले कुलवंतसिंग म्हणजे एक अखंड मित्रमैफल होते. विशेष म्हणजे चित्रपटाच्या जगताशी त्यांचा निकटचा संबंध होता आणि अनेक विख्यात कलाकारांशी कुटुंबातील सदस्याप्रमाणे नाते होते. आता पाकिस्तानात असलेल्या रावळपिंडी शहरात १९३४ साली जन्मलेले कुलवंतसिंग फाळणीच्या आधीपासून मुंबई शहराशी जोडलेले होते. त्यांच्या वडिलांचे व्यवसायाच्या निमित्ताने मुंबईला नित्याने येणे असायचे. कुलवंतसिंग यांच्या आई मुंबईच्या, त्यातही दादर परिसराच��या प्रेमात होत्या. त्यांना तेथेच राहावेसे वाटत होते. त्यामुळे हे कुटुंब दादरमध्येच स्थायिक झाले. त्यावेळी कुलवंतसिंग अवघ्या ११ वर्षांचे होते. तेव्हापासून दादर आणि मुंबईशी त्यांचा दोस्ताना अखेरपर्यंत कायम राहिला. दोन दशकांपूर्वी त्यांना मुंबईचे नगरपाल म्हणूनही सन्मान लाभला. हॉटेल चालवण्याची त्यांना खरेतर फारशी इच्छा नव्हती. तरीही केवळ वडिलांच्या आग्रहाखातर वडिलांनीच सुरू केलेल्या हॉटेल व्यवसायात उतरले. मात्र, नंतर त्यांनी प्रीतम हॉटेलला प्रसिद्धी मिळवून दिलीच, शिवाय ती दादरमधील महत्त्वाची सांस्कृतिक खूण बनली. कुलवंतसिंग आणि प्रीतम हॉटेल या दोन्ही गोष्टी हे अद्वैत बनले. त्यांचे या निमित्ताने चित्रपट क्षेत्रातील अनेक अभिनेत्यांशी मैत्र जडले. त्या कलावंतांच्या वैयक्तिक सुखदु:खात ते सामील झाले. चित्रसृष्टीतील नवागतांइतकाच राज कपूर, धर्मेंद्र, जितेंद्र, संजीव कुमार, जगजीतसिंह अशा दिग्गजांचाही प्रीतम हा खास अड्डा बनला. अनेक प्रसिद्ध विवाह याच हॉटेलात जुळले. त्यांनी मुंबईकरांना पंजाबी खाण्याची सवय लावली आणि दादरच्या समुद्राने तसेच मुंबईकरांच्या उत्सवप्रियतेने त्यांना आमूलाग्र मुंबईकर बनवले. त्यांच्या जाण्याने आधुनिक मुंबईच्या जडणघडणीचा एक सक्रिय साक्षीदार हरपला.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nप्रीतम हॉटेल कुलवंतसिंग कोहली mumbai kulwant singh kohli Dadar\nस्थलांतरितांसाठी धावली ठाण्याहून रेल्वे\nएकटा क्रिकेटपटू नव्हे, त्याचे संपूर्ण कुटुंब मजूरांसाठी जेवण करतय\nभारत-चीन तणावावर मोदी सरकार गप्प का; राहुल गांधींचा सवाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/thane-kokan-news/navi-mumbai/advocate-in-ulwe-loses-money-after-giving-card-details/articleshow/71207110.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article2", "date_download": "2020-05-29T14:36:41Z", "digest": "sha1:KWAGTV4P2UZCW2VLGXNEFSC4WHCFEMCL", "length": 12498, "nlines": 116, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमहिला वकिलाची ऑनलाइन फसवणूक\nऑ���लाइन फसवणूक करणाऱ्या एका टोळीने उलवे भागात रहाणाऱ्या एका महिला वकिलाकडून क्रेडिट कार्डाच्या माहितीसह ओटीपी नंबरची माहिती मिळवून या महिलेच्या क्रेडिट कार्डावरून सुमारे ९० हजार रुपयांची रोख रक्कम परस्पर दुसऱ्या बँक खात्यात वळती करून फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एनआरआय पोलिसांनी या प्रकरणातील अज्ञात महिलेविरोधात फसवणुकीसह आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे.\nनवी मुंबई: ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या एका टोळीने उलवे भागात रहाणाऱ्या एका महिला वकिलाकडून क्रेडिट कार्डाच्या माहितीसह ओटीपी नंबरची माहिती मिळवून या महिलेच्या क्रेडिट कार्डावरून सुमारे ९० हजार रुपयांची रोख रक्कम परस्पर दुसऱ्या बँक खात्यात वळती करून फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एनआरआय पोलिसांनी या प्रकरणातील अज्ञात महिलेविरोधात फसवणुकीसह आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे.\nउलवे सेक्टर २३ भागात राहणाऱ्या या महिला वकिलाने ११ सप्टेंबर रोजी एसबीआय बँकेचे क्रेडिट कार्ड घेतले होते. मात्र हे क्रेडिट कार्ड सुरू झाले नव्हते. मात्र १३ सप्टेंबर रोजी पूजा शर्मा नामक महिलेने एसबीआय बँकेतून बोलत असल्याचे सांगून तक्रारदार महिला वकिलाशी संपर्क साधला. तसेच, त्यांनी दोन दिवसांपूर्वी घेतलेले क्रेडिट कार्ड सुरू करण्याच्या बहाण्याने महिला वकिलाकडून तिच्या नव्या एसबीआय क्रेडिट कार्डाचे तसेच तिच्या कोटक महिंद्रा बँकेच्या क्रेडिट कार्डाचे सिक्युरिटी कोड, ओटीपी व सीव्हीव्ही क्रमांकाची माहिती घेतली. त्यानंतर तिच्या दोन्ही बँकेच्या क्रेडिट कार्डातून सुमारे ९० हजारांची रोख रक्कम मोबीक्विक डॉट कॉम या लिंकद्वारे ऑनलाइन दुसऱ्या खात्यात वळती केली.\nया कालावधीत महिला वकील पतीसोबत खरेदी करण्यात व्यग्र असल्याने तिच्या मोबाइलवर रोख रक्कम वळती झाल्याचे आलेले मेसेज तिच्या वाचनात आले नाहीत. मात्र एसबीआय बँकेकडून तिच्या खात्यातून रोख रक्कम वळती झाल्याचे सांगण्यात आल्यानंतर तिने मोबाइलवर आलेले मेसेज पाहिले. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे महिला वकिलाच्या लक्षात आले. त्यानंतर तिने एनआरआय पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात महिलेविरोधात फसवणूक व आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे.\nMarathi News App: तुम्हालाह�� तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nदोन विद्यार्थ्यांमध्ये हवे पाच फुटांचे अंतर...\nमाथेरान, मुरुडमध्ये करोनाचा शिरकाव...\nकेंद्राकडून राज्याला २८ हजार कोटी...\nनवी मुंबईत आतापर्यंत दहा वर्षांतील सर्वाधिक पावसाची नोंदमहत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nस्थलांतरितांसाठी धावली ठाण्याहून रेल्वे\nCBSE: मार्क वाढवायच्या नावे फसवणूक; बोर्डाने केले सावध\nकरोनामुळे पायी आषाढवारी रद्द; हेलिकॉप्टरने पादुका पंढरीत नेणार\n... म्हणून अमिताभ आणि जया यांच्या लग्नात होते फक्त पाच व-हाडी\nपुलवामातील स्फोटकांनी भरलेली कार हिजबुलच्या दहशतवाद्याची; भावाला अटक\nनिर्बंधाचा अमेरिकेनेही विचार करावा; हाँगकाँग सरकारचा इशारा\nप्रसिद्ध गीतकार योगेश गौर यांचं वयाच्या ७७ व्या वर्षी निधन\nमोदी सरकार २.० : या निर्णयांनी गाजवलं पहिलं वर्ष\n करोनाचे संकट नष्ट करण्यासाठी मंदिरात दिला नरबळी\nविद्या बालननं केली 'नटखट' या शॉर्ट फिल्मची निर्मिती\nडोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटला ट्विटरचा पुन्हा आक्षेप\nCBSE: मार्क वाढवायच्या नावे फसवणूक; बोर्डाने केले सावध\nप्रसिद्ध ज्योतिषी बेजन दारूवाला यांचे निधन; करोनामुळे मृत्यू\n३ हजार रुपयांच्या डिस्काउंटवर मिळतोय हा जबरदस्त फोन, पाहा किंमत\nसकाळी रिकाम्या पोटी पाण्यासह कच्चे लसूण खा, या गंभीर आजारांचा धोका होईल कमी\nव्यावसायिक अभ्यासक्रम शुल्क: मुंबई हायकोर्टाचा राज्य सरकारला दणका\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.vessoft.com/software/windows/download/genymotion", "date_download": "2020-05-29T12:17:26Z", "digest": "sha1:LJCZNKEW64WWFOAYSMC4SR43DAGCBOJB", "length": 7964, "nlines": 133, "source_domain": "mr.vessoft.com", "title": "डाऊनलोड Genymotion 3.1 – Vessoft", "raw_content": "Windowsविकासअनुकरणकर्ते आणि आभासी मशीनGenymotion\nवर्ग: अनुकरणकर्ते आणि आभासी मशीन\nGenymotion – एक सॉफ्टवेअर संगणकावर Android ऑपरेटिंग सिस्टम अनुकरण करणारी. सॉफ्टवेअर आपण Android विविध अनुप्रयोग किंवा कार्यक्रम चालवा आणि एक मोबाइल डिव्हाइस ��ार्ये एक मानक संच वापरण्याची अनुमती देते. Genymotion सुचालन, पॅनेल सानुकूल स्क्रीन रिझोल्यूशनमध्ये बदला आणि आभासी मशीन प्रोसेसर किंवा कार्यरत स्मृती संख्या सेट करण्यास सक्षम करते. सॉफ्टवेअर, Wi-Fi, जीपीएस, साधन मुख्य आणि समोर कॅमेरा अनुकरण करणारी एक संयुक्त क्लिपबोर्ड आणि अंगभूत विभाग समाविष्टीत आहे.\nAndroid ऑपरेटिंग प्रणाली प्रतिकृती\nविविध फोन आणि Android आवृत्ती समर्थन\nअंगभूत अनुकरणकर्ते मोठ्या संख्येने\nएकही रन नाही शक्यता एक आभासी मशीन संरचीत करण्यासाठी\nडाउनलोड प्रारंभ करण्यासाठी ग्रीन बटणावर क्लिक करा\nडाउनलोड सुरु झाले आहे, आपला ब्राउझर डाउनलोड विंडो तपासा. काही समस्या असल्यास, एकदा बटण क्लिक करा, आम्ही वेगळ्या डाऊनलोड पद्धती वापरतो.\nसॉफ्टवेअर कोणत्याही संगणक घटकांमुळे आभासी वातावरणात विविध कार्यकारी प्रणाली प्रतिष्ठापीत आणि ते चालविण्यासाठी डिझाइन केलेले आहे.\nब्लूस्टॅक्स अ‍ॅप प्लेयर – अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टमचे एमुलेटर. सॉफ्टवेअर अँड्रॉइड andप्लिकेशन्स आणि सॉफ्टवेअरची उच्च-गुणवत्तेची प्लेबॅक सुनिश्चित करते.\nAndroid ऑपरेटिंग सिस्टमसाठी विकसित केलेल्या अनुप्रयोग, गेम आणि इतर सामग्रीची चाचणी करण्यासाठी शक्तिशाली एमुलेटर. सॉफ्टवेअर संगणकावरून Google Play आणि apk-files वरून डाउनलोडचे समर्थन करते.\nऑटोआयटी – ऑपरेटिंग सिस्टममध्ये वारंवार पुनरावृत्ती केलेल्या क्रियांच्या स्वयंचलित कामगिरीचे एक साधन. स्क्रिप्ट उघडण्यासाठी, संपादित करण्यासाठी आणि संकलित करण्यासाठी सॉफ्टवेअर कार्ये समर्थित करते.\nएक पूर्ण वेब सर्व्हर निर्माण करण्यासाठी उपयुक्त उपकार्यक्रम सेट करा. सॉफ्टवेअर Webalizer आणि FTP-क्लायंट FileZilla भेट आकडेवारी सविस्तर हिशोब एक विभाग समाविष्टीत आहे.\nशक्तिशाली साधन इंटरनेट डेटा पुनर्प्राप्त करण्यासाठी. सॉफ्टवेअर आपण भाग किंवा संपूर्ण वेब साइट डाउनलोड आणि वाढ गती त्यांना पाहण्याची अनुमती देते.\nआयएमव्हीयू – 3 डी व्हर्च्युअल जगात संप्रेषण करण्याचे एक साधन. सॉफ्टवेअर वापरकर्त्यांशी परिचित होण्यासाठी 3 डी वर्णांचा वापर करते.\nबीएस.प्लेअर – लोकप्रिय मीडिया स्वरूपांच्या समर्थनासह कार्य करणारा खेळाडू. सॉफ्टवेअरमध्ये उपयुक्त फंक्शन्सचा एक संच आहे आणि आपल्याला उपशीर्षके सानुकूलित करण्याची परवानगी देते.\nmultifunctional व्हिडिओ कनवर्टर विविध स्वरूप मध्ये मीडिया फायली रुपांतरीत. सॉफ्टवेअर लोकप्रिय ऑडिओ आणि व्हिडिओ स्वरूप, आणि प्रतिमा स्वरूप सर्वात समर्थन पुरवतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.navarashtra.com/news/pakistan-has-13-people-includi/183861.html", "date_download": "2020-05-29T12:42:48Z", "digest": "sha1:PVZKWW5LIULEI566H4BQT3SFSTMF74BN", "length": 18488, "nlines": 251, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Navarashtra हाफीजसह १३ जणांवर पाकिस्तानमध्ये गुन्हे", "raw_content": "\nनागपुर लखनऊ पुणे मुंबई\n शुक्रवार, मे 29, 2020\n954367721 खबर भेजने क लिए\nअहमदनगर औरंगाबाद जळगाव धुळे नंदुरबार मुंबई रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग मुंबई नागपुर ठाणे पुणे नाशिक अमरावती अकोला वर्धा चंद्रपुर भंडारा गोंदिया बुलढाणा गड़चिरोली वाशिम यवतमाळ\nशुक्रवार, मे २९, २०२०\nभारतात १,६५,७९९ कोरोनाबाधित तर आतापर्यंत एकूण ४,७..\nमजुरांच्या दुर्दशेला काँग्रेसच जबाबदार - मायावतीं..\nमजुरांच्या मुद्द्यावरून काँग्रेसच्या नेत्यांनी घे..\nस्थलांतरित मजुरांच्या जेवणाची व्यवस्था करण्याचे आ..\nपरदेश दौऱ्याच्या दोन महिन्यानंतर महिलेला झाला कोर..\nBoys Locker Room : मुलीची मुलाला बलात्काराची धमकी\nनेपाळच्या नव्या नकाशाबाबतच्या चर्चेला तूर्तास स्थ..\nभारत आणि चीनच्या सीमावादात मध्यस्थी करण्याची डोना..\nबंधपत्रित डॉक्टर्सच्या मानधनात मोठी वाढ- मुख्यमंत..\nआषाढी एकादशीसाठी यंदा पायी दिंडी जाणार नाही - उपम..\nपनवेल महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांचा दिव्या..\nरेशनकार्ड प्रक्रियेतील उपविभागीय अधिकारी अर्चना क..\nभारताचा ऑस्ट्रेलिया दौरा केला नियोजित, मालिकांचे ..\nहॉकीपटू बलबीर सिंग दोसांज यांचे निधन\nइतरशेअर मार्केटव्यापारबजेटनिवेश, विमा, बँकिंगकॉर्पोरेट विश्व\nहॉलिवूडसेलिब्रिटीसमिक्षाबॉक्स ऑफिसफिल्म जगतटेलीविजनगॉसिपअन्य ख़बरें\nअमेझॉन प्राइम वीडियोवर पहिल्यांदाच पार पडला तामिळ..\n''कहने को हमसफर है'' वेबसीरिजच्या निमित्ताने एकत..\nअक्षय कुमार पुन्हा मदतीसाठी सरसावला, १५०० सदस्यां..\nनगरमध्ये कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने शहरात काही ..\nहोमडेकोरहोम गार्डनिंगसेकंड इनिंगवास्तू ज्योतिष्ययोगाब्युटीफॅशनपर्यटनधर्म-आध्यात्मखाना खजाना\nयुट्यूबवर युट्यूब व्हर्सेस टिकटॉक महायुद्ध पडणार ..\nजिओ युजर्संना फटका, दररोज २ जीबी डेटा मिळणारा पॅक..\nहाफीजसह १३ जणांवर पाकिस्तानमध्ये गुन्हे\nइस्लामाबाद. मुंबई दहशतवादी हल्���्याचा सूत्रधार व जमात-उद-दावाचा (जेयूडी) प्रमुख हाफीज सईद व त्याच्या १२ साथीदारांवर दहशतवाद्यांना आर्थिक रसद पुरविल्याच्या व मनी लाँड्रिंगच्या विविध प्रकरणांत पाकिस्तानी तपास यंत्रणांनी गुन्हे दाखल केले आहेत. हाफीज सईदने हा पैसा आपल्या धर्मादाय संस्थांच्या माध्यमातून गोळा केला होता. त्याला लवकरच अटक होईल, असे तपास यंत्रणांनी म्हटले आहे.पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील दहशतवादविरोधी विभागाच्या सूत्रांनी सांगितले की, जमात-उद-दावाच्या १३ नेत्यांविरोधात २३ गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. त्यांनी दहशतवाद्यांना पैसा पुरविल्याचे पुरावे तपास यंत्रणांना मिळाले आहेत. दहशतवादी संघटनांची आर्थिक रसद तोडण्यासाठी पाकिस्तान ठोस पावले उचलत नसल्याबद्दल अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स व आणखी काही महत्त्वाच्या देशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. तशी कारवाई करावी म्हणून या देशांनी पाकिस्तानवर दबाव आणला होता. फायनान्शिअल अ‍ॅक्शन टास्क फोर्सने (एफएटीएफ) पाकिस्तानला ग्रे यादीमध्ये टाकले होते. दहशतवाद्यांना मिळणारा पैसा व मनी लाँड्रिंग रोखण्यासाठी पाकिस्तानमधील कायदे अपुरे आहेत. दहशतवाद्यांना मिळणारे पैशाचे पाठबळ पूर्णपणे थांबविण्यासाठी पाकिस्तानने आॅक्टोबरपर्यंत कारवाई पूर्ण करावी; अन्यथा परिणामांना सामोरे जावे, अशी ताकीद एफएटीएफने दिली होती. बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनांच्या कारवाया पूर्णपणे बंद होतील याकडेही पाकिस्तानने लक्ष द्यावे असेही एफटीएफने म्हटले होते. अल् अनफाल ट्रस्ट, दावत उल इर्शाद ट्रस्ट, मौज बिन जबल ट्रस्ट आदी धर्मादाय संस्थांच्या माध्यमातून पैसा गोळा करून मालमत्ता विकत घेण्यात आली. या उलाढालीतून येणारा पैसा दहशतवादी कारवायांसाठी पुरविण्याचे काम हाफीज सईद व त्याचे साथीदार करीत होते. - जमात-उद-दावाच्या मुख्यालयाला मार्च महिन्यामध्ये पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी सील ठोकले, तसेच १२० संशयित दहशतवाद्यांना अटक केली होती. पठाणकोट येथील हवाई दलाच्या तळावर जानेवारी २०१६ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानशी चर्चा बंद केली असून, दोन्ही देशांतील संबंध ताणलेलेच आहेत.\nखडकीतील सेक्स रॅकेट उघडकीस\nअंकिता पाटील यांच्या विरोधात ७ अपक्ष उमेदवार\nनात्याला काळिमा ; दिरानेच केला भावजयीवर बलात्कार\nपोलादपूर तालुक्यात कापडे निवाचीवाडी येथे २ तर उमरठ येथील १ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह\nदौंडमध्ये दिवसा सामूहिक हत्याकांड\nपाली विभागाच्या डॉ. भगत यांना पदावरून कमी केले; उद्या विद्यार्थ्यांचे आंदोलन\nआषाढी एकादशीसाठी यंदा पायी दिंडी जाणार नाही - उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर निर्णय घोषित\nमनःशांतीसाठी आता देवेंद्र फडणवीस यांना पुस्तके वाचण्याची आवश्यकता - हसन मुश्रीफ\nशाहूवाडी तालुक्यात घरगुती वादामुळे पतीने केला आरोग्यसेविका असलेल्या पत्नीचा खून\nशिक्रापुरातील पाच जणांपैकी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह\nबंधपत्रित डॉक्टर्सच्या मानधनात मोठी वाढ- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nBoys Locker Room : मुलीची मुलाला बलात्काराची धमकी\nआषाढी एकादशीसाठी यंदा पायी दिंडी जाणार नाही - उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर निर्णय घोषित\nमनःशांतीसाठी आता देवेंद्र फडणवीस यांना पुस्तके वाचण्याची आवश्यकता - हसन मुश्रीफ\nशाहूवाडी तालुक्यात घरगुती वादामुळे पतीने केला आरोग्यसेविका असलेल्या पत्नीचा खून\nशिक्रापुरातील पाच जणांपैकी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह\nबंधपत्रित डॉक्टर्सच्या मानधनात मोठी वाढ- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nसरकारी समित्यांची ३१ मे नंतर लॉकडाऊन न वाढवण्याची शिफारस\nसदैव अपने पाठको के साथ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://buldhana.nic.in/notice/%E0%A4%AE%E0%A5%8C%E0%A4%9C%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B5/", "date_download": "2020-05-29T14:03:34Z", "digest": "sha1:XRJW2QW5EGFY2LY7WPC5P4LKYIJG4M26", "length": 5335, "nlines": 108, "source_domain": "buldhana.nic.in", "title": "भूसंपादन प्रकरण क्रमांक 12/2008-09 मौजे मानेगांव ता. जळगांव जामोद जि. बुलढाणा मध्ये कलम 19(1) साठी मुदतवाढ | जिल्हा बुलढाणा, महाराष्ट्र शासन | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nजिल्हा बुलढाणा District Buldhana\nएसटीडी आणि पिन कोड\nरोजगार हमी योजना विभाग\nअनुदान वाटपाच्या लाभार्थींची यादी\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nभूसंपादन प्रकरण क्रमांक 12/2008-09 मौजे मानेगांव ता. जळगांव जामोद जि. बुलढाणा मध्ये कलम 19(1) साठी मुदतवाढ\nभूसंपादन प्रकरण क्रमांक 12/2008-09 मौजे मानेगांव ता. जळगांव जामोद जि. बुलढाणा मध्ये कलम 19(1) साठी मुदतवाढ\nभूसंपादन प्रकरण क्रमांक 12/2008-09 मौजे मानेगांव ता. जळगांव जामोद जि. बुलढाणा मध्ये कलम 19(1) साठी मुदतवाढ\nभूसंपादन प्रकरण क्रमांक 12/2008-09 मौजे मानेगांव ता. जळगांव जामोद ज���. बुलढाणा मध्ये कलम 19(1) साठी मुदतवाढ\nभूसंपादन प्रकरण क्रमांक 12/2008-09 मौजे मानेगांव ता. जळगांव जामोद जि. बुलढाणा मध्ये कलम 19(1) साठी मुदतवाढ\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: May 12, 2020", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/gadget-news/computer/friendship-tracking-recordback/articleshow/65290439.cms", "date_download": "2020-05-29T15:06:41Z", "digest": "sha1:HHGS2FKVTE4CSW5V6ZLXOSLWAFJS5WWJ", "length": 12278, "nlines": 119, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nफ्रेंडशिप डेचा दिवस संपला, तरी सोमवारीही सोशल मीडियावर दोस्तीचा माहोल कायम होता सोमवारी सकाळीही happyfriendshipday हा हॅशटॅग ट्रेंडिंग दिसत होता...\nफ्रेंडशिप डेचा दिवस संपला, तरी सोमवारीही सोशल मीडियावर दोस्तीचा माहोल कायम होता. सोमवारी सकाळीही happyfriendshipday हा हॅशटॅग ट्रेंडिंग दिसत होता. रविवारच्या दिवसभरात या हँशटॅगचा वापर करून ट्विटरवर तब्बल १ लाख ४० हजार ट्विट्सची नोंद झाली. तर फेसबुकवरील पोस्टसमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत जवळपास दुपटीनं वाढ झाली आहे. फ्रेंडशिप डेच्या दिवशी तरुणाईनं सोशल मीडियाचा पुरेपूर वापर करून घेतल्यानं यंदाच्या मैत्री दिनाला रेकॉर्डब्रेक ट्रेंडिंग झालं आहे. ट्रेंडिंग हँशटॅगमध्ये #mybestfriend #bff #myfriends हे हँशटॅग सर्वाधिक ट्रेंडिंग होते.\n१३ तास पहिल्या क्रमांकावर\nयावर्षी पोस्टमध्ये व्हिडिओंचा अधिक भरणा दिसून आला. आठवणींना उजळा देण्यासाठी कॉलेजच्या दिवसांमध्ये साजऱ्या केलेल्या फ्रेंडशिप डेचे फोटो #friendsmemories म्हणून पोस्ट होत होते. फेसबुकवर यावर्षी मैत्री संदर्भातले कोट्स पोस्ट करण्याकडे अनेकांनी भर दिला होता. तर व्हॉटसअॅपवर फनी फोटो आणि बॉलिवूडमधील गाणी पाठवण्याचा ट्रेंड दिसत होता. यंदाच्या रेकॉर्डब्रेक नोंदींमध्ये फ्रेंडशिपचे हॅशटॅग सलग १३ तास पहिल्या क्रमांकावर होते. यानंतर ते ३ तास ते दुसऱ्या क्रमांकावर होते. अर्थात, ही केवळ इंग्रजी हॅशटॅग्जची नोंद आहे. याशिवाय यंदा देवनागरी हॅशटॅगही काहीवेळ ट्रेंडिंग दिसत ह���ते. यात '#नंबरवनयारी', '#शुभमैत्रीदिन', '#मैत्रिदिनाच्याशुभेच्छा' या हॅशटॅगचा समावेश होता.\nआपण करत असलेलं सामाजिक काम हेच आपला खरा मित्र आहे असं सांगणाऱ्या अनेक पोस्टस आणि संदेश ट्विटर आणि फेसबुकवर दिसत होते. यात सेलिब्रिटी आघाडीवर होते. ही पोस्ट करून समाजप्रबोधन कारण्याचा मानस असल्याचं अनेकांनी सांगितलं.\nदोस्तीच्या या माहोलमध्ये ब्रँड्सनी प्रमोशनची आयती संधी साधली. सोशल मीडिया मार्केट तज्ज्ञांच्या मदतीनं विविध ब्रँड्सनी या सर्व हॅशटॅगचा वापर करून दिवसभर आपला ब्रँड प्रमोट करून घेतला.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nगुगल प्ले स्टोरवर मिळाला धोकादायक अॅप, एक चूक आणि बँक अ...\nऑनलाइन पेमेंट्स करताना हे अॅप्स अन् हे मुद्दे लक्षात ठे...\nSBI ने दिली वॉर्निंग, 'बँकिंग व्हायरस' आला...\nदोन चिमुल्यांच्या व्हिडिओंची सोशल मीडियावर धमाल...\nफेसबुकवरून आता एकाचवेळी करा ५० जणांना व्हिडिओ कॉलिंग...\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nस्थलांतरितांसाठी धावली ठाण्याहून रेल्वे\nशाळा १ जुलैला सुरू करण्याचा विचार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती\nतीन दिवसात सेन्सेक्सची १५०० अंकांची कमाई ; गुंतवणूकदार मालामाल\nशाळा १ जुलैला सुरू करण्याचा विचार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती\nCBSE: मार्क वाढवायच्या नावे फसवणूक; बोर्डाने केले सावध\nप्रसिद्ध ज्योतिषी बेजन दारूवाला यांचे निधन; करोनामुळे मृत्यू\n३ हजार रुपयांच्या डिस्काउंटवर मिळतोय हा जबरदस्त फोन, पाहा किंमत\nसकाळी रिकाम्या पोटी पाण्यासह कच्चे लसूण खा, या गंभीर आजारांचा धोका होईल कमी\nव्यावसायिक अभ्यासक्रम शुल्क: मुंबई हायकोर्टाचा राज्य सरकारला दणका\nगंगा दशहरा म्हणजे काय जाणून घ्या मुहूर्त, महत्त्व आणि मान्यता\nसीए : जुलै परीक्षांच्या केंद्रात बदल करता येणार\n... म्हणून अमिताभ आणि जया यांच्या लग्नात होते फक्त पाच व-हाडी\nपुलवामातील स्फोटकांनी भरलेली कार हिजबुलच्या दहशतवाद्याची; भावाला अटक\nनिर्बंधाचा अमेरिकेनेही विचार करावा; हाँगकाँग सरकारचा इशारा\nप्रसिद्ध गीतकार योगेश गौर यांचं वयाच्या ७७ व्या वर्षी निधन\nमोदी सरकार २.० : या निर्णयांनी गाजवलं पहिलं वर्ष\nनियम���त महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/60860", "date_download": "2020-05-29T15:07:25Z", "digest": "sha1:S2WVNUPNX5PSEYWFAMVRRTHGDU6SEWKC", "length": 36585, "nlines": 273, "source_domain": "www.maayboli.com", "title": "चलनी नोटांचे निर्धनीकरण - सध्याच्या परिस्थितीवर उपाय सुचवणे | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०२०\nYou are here: मुख्यपृष्ठ /चलनी नोटांचे निर्धनीकरण - सध्याच्या परिस्थितीवर उपाय सुचवणे\nचलनी नोटांचे निर्धनीकरण - सध्याच्या परिस्थितीवर उपाय सुचवणे\n( फक्त सध्याची परिस्थिती आटोक्यात येण्यासाठी आपण सामान्य काय करू शकतो याबद्दलच सुचवण्या अपेक्षित आहेत. लायन किरकिरे टोळीने इथे पायधूळ झाडून रडगाणे गात बसू नये ही नम्र विनंती).\nमोदी सरकारने घेतलेला निर्णय हा अपरिहार्य होता. कुणीतरी तो घ्यायला हवा होता. मागचे आपले पीएम अर्थविद्वान होते. पण त्यांना पीएम चे अधिकार काय असतात हे ठाऊक नव्हते. म्हणूनच मोदींजींनी घेतलेल्या निर्णयावर बहुतेक जण समाधान व्यक्त करताहेत. अंमलबजावणीत त्रुटी राहिल्या असतील, त्याचा दोष मोदीजींनी देण्यात अर्थ नाही. कारण हा निर्णय सर्वस्वी रिझर्व्ह ब्यॅंकेचा आहे. त्याला मोदी सरकारने इच्छाशक्तीचा पाठिंबा दिलेला आहे. निर्णयाचे सकारात्मक परिणाम दिसणारच आहेत.\nआपण या निर्णयाला पाठिंबा देऊयात आणि त्याचाच भाग म्हणून सध्या होत असलेल्या गोंधळावर किरकिर न करता मार्ग कसा काढता येईल याचे उपाय शोधूयात. ते जमेल तसे व्हॉट्स अप, फेसबुक च्या माध्यमाने जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवता येईल.\n१. जास्तीत जास्त व्यवहार ऑनला करूया.\n२. लागतात तेव्हढेच पैसे जवळ ठेवू (पाचशे रु बस झाले).\n३. कर भरून व्यवहार करू. सवय लावून घेऊया.\n४. अ) सध्या काही दिवस विनाकारण प्रवास नको करूयात, खर्च नको.\nब) सायकल चालवूयात. जवळच्या अंतरांसाठी (पाच किमीच्या परिसरात) चालत जाऊ. पूर्वीच्या काळी लोक सहजच ५० किमी अंतर चालत असत.\nक) उत्तर भारतात सुरू असलेल्या सायकल रिक्षा संपूर्ण भारतात चालू करा अशी मागणी व्हायरल करू. असे झाले तर रोजगार मिळेल. इंधन वाचेल आणि आवश्यक तेव्हां स्वस्तात प्रवासाचा प्रदूषणमुक्त पर्याय उपलब्ध होईल. हा पर्याय पण लॉंगटर्म मधे फायद्याचा ठरेल.\n५. शक्यतो आजारी पडायला नको. व्यायाम करायचा. बाहेरचं खायाचं नाही. त्यामुळे मेडीकल सर्विस वर पैसे खर्च होणार नाहीत. त्यांच्यावरही सुट्ट्या पैशांचा ताण येणार नाही. (मेडीकल मधे कार्ड रीडर असतात. डॉक्टरांनी कार्ड रीडर बसवून घ्यावेत\n६. किराणा जिथे प्लास्टिक मनी स्विकारला जातो तिथून भरू. (काही दिवस)\n७. जवळच्या भाजी मार्केट, किरकोळ विक्रेते यांच्याकडे जा. (जमेल तितक्या) या विक्रेत्यांना मोबाईल वरून नेटबॅंकिंग शिकवा. मोबाईल वॉलेट, पेटीएम शिकवा. त्यांचाही धंदा चालू राहील. तुम्हाला पुण्य लाभेल. ( या छोट्या विक्रेत्यांना सरकार तर्फे स्वस्तात किंवा मोफत कार्ड रीडर देण्यासाठी मोहीम चालू करता येईल. यात फायदा सर्वांचाच आहे).\n८. लग्न इ. समारंभ यासाठी भेटी स्विकारू नका, देऊही नका. शक्यतो सर्व कौटुंबिक, सामाजिक कार्यक्रम पुढे ढकला. यामुळे खर्च होणार नाही आणि नवीन नोटांची आवश्यकता पडणार नाही.\n९. गरजा अगदी माफक ठेवा. शक्य झाल्यास आठवड्यातून एक दिवस उपवास करण्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. त्यामुळे आरोग्यही सुधारेल.\nचुका असतील तर क्षमस्व\nकृपया उपाय सुचवावेत ही नम्र विनंती.\nतुम्ही आधीच चांगले उपाय\nतुम्ही आधीच चांगले उपाय सुचविले आहेत.\n(सर्व प्रकारच्या) \"गरजा कमी करा\" हा एकच महत्वाचा उपाय ठरतो.\nमाझ्या खिशात पैसेच नाहीयेत असे म्हणायला/सांगायला आता \"लाजायचे\" कारण उरले नाहीये, सगळेच कफल्लक... एकासारखे एक...\nगरजा कमी केल्या, बाहेरच अरबट\nगरजा कमी केल्या, बाहेरच अरबट चरबट खाण कमी केल,\nथोड फार चालुन रीक्षा बसचा खर्च कमी केला तर\nपैसे कमी लागतील तसेच,\nतब्येत चांगली रहायला मदत मिळेल,\nतब्येत चांगली रहायला मदत\nतब्येत चांगली रहायला मदत मिळेल >>> +१\nजर सगळ्यांनीच सर्व प्रकारच्या\nजर सगळ्यांनीच सर्व प्रकारच्या गरजा कमी केल्या आणि पैसे खर्च न करता बँकेत साठवून ठेवले तर त्याचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल\n>>> आणि पैसे खर्च न करता\n>>> आणि पैसे खर्च न करता बँकेत साठवून ठेवले तर त्याचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल <<<< चांगलाच परिणाम होईल....\nफक्त बँकेत साठवुन ठेवणे महत्वाचे. तुमचे बँकेतील सेव्हिंग/डिपॉझिट बँकेकरता चालू भांडव��� बनते... त्यातुनच बँका कर्जपुरवठा करु शकतात, ज्यामुळे लहानमोठे उद्योग वाढू शकतात.\nबँकेत न ठेवता (टॅक्स वाचवायला/लाचेचा-कमिशनचा भ्रष्टाचार उघड होऊ नये म्हणून) काळ्या/भ्रष्टाचारी मार्गाने मिळवलेल्या पसे साठविण्यासारखे बेड/बाथरुममधे नोटांच्या थप्प्या लावुन ठेवणे असे होऊ नये.... किंवा एकच एक प्रकारे रिअल इस्टेट मधे अवाच्यासवा दरास गुंतवणूक करीत रहाणे... असेही होऊ नये किंवा एकच एक प्रकारे रिअल इस्टेट मधे अवाच्यासवा दरास गुंतवणूक करीत रहाणे... असेही होऊ नये या सगळ्यालाच तर चाप बसलाय नोटा रद्द झाल्याने. अन तेच तर तिकडे शाम भागवत छानपणे सांगत आहेत.\nजा कोणा जाणकार माणसाला\nजा कोणा जाणकार माणसाला विचारून ये.\nत्यातुनच बँका कर्जपुरवठा करु\nत्यातुनच बँका कर्जपुरवठा करु शकतात, ज्यामुळे लहानमोठे उद्योग वाढू शकतात. >>\nटग्याजी, ब्र्याकेट मधे काय\nब्र्याकेट मधे काय लिहीले ते वाचलेय का तुम्ही \nत्यातून ब्यान्का .... मल्ल्याला पैसा पुरवू शकतात.\nगांधीजींनी सत्तर ऐंशी वर्षांपूर्वी हेच तर सांगितले होते. साधी राहाणी उच्च विचारसरणी. उपभोग अजिबात नाही. धनाचा व्ययही नाही. धन मुळी साठवायचेच नाही. पण जगाने ऐकले नाही ना. खाजगीकरण काय, जागतिकीकरण काय, उद्योगीकरण काय. ते काही नाही. शंभर वर्षांपूर्वीचीच स्थिती परत यायला पाहिजे. सगळी शहरे रोडावायला पाहिजेत. सगळी गावे समृद्ध व्हायला पाहिजेत.\nयात थोडासा उपहास असला तरी बरेचसे सत्य आहे. सुखी माणसाकडे सदरा नसतो.\nटग्या, विठ्ठल आणि अनिल चे\nटग्या, विठ्ठल आणि अनिल चे एंबर (कि अनिलचे \nहीरा तुमचे प्रतिसाद चांगले आहेत इतर ठिकाणचे. पण आताचा प्रतिसाद विषयाला धरून नाही.\nक्रेडीट / डेबीट कार्डानेच\nक्रेडीट / डेबीट कार्डानेच जास्तीत जास्त व्यवहार करावे , जो व्यापारी कार्ड स्विकारत नाही त्यावर बहिष्कार घालावा \nदेशातिल ५% लोक कर भरतात\nदेशातिल ५% लोक कर भरतात त्याम्धुन सरकारला १८% individual आयकर येतो. अमेरिकेत हेच प्रमाण ४७% आहे.\nबाकी ९५% लोकात ७०% जनता गरिब आहे आणि त्यानी कर द्यावा ही अपेक्षा ही नाही.\nउरलेले २५% लोक हे फक्त रोखीत व्यवहार करतात किवा खरेदी आणी विक्री पैकी एक गोष्ट रोख करतात. (खरेदी आणी विक्री पैकी एक गोष्ट जरी रोख केली तरी पण उत्पन्न कमी दाख ऊन कर वाचवतात. ) उदा घराजवळ चा केमिस्ट किंवा कपडे विकणारा. या लोकाचे बर्याच वेळा कर भर��्याचे प्रमाण नगण्य असते. त्यामुळे जर ह्या लोकाशी सगळ्यानी जर कार्ड किंवा एतर कॅशलेस पध्दतीने सगळ्यानी व्यवहार केला तर हे लोक पण टॅक्स ब्रेकेट मध्ये येतिल. कारण प्रत्येक बॅक व्यवहार पाउल खुणा ठेवत असते. ( हे श्री बोकिल याचे वाक्य आहे) .\nसध्या बॅक ०.८% चार्ज लावते हा काही फार नाही कारण दुकान्दाराला कॅश मोजुन थोडी बॅकेत भराअयला थोडी विल्हेवाट लावायला जास्त त्यापेक्षा जास्त खर्च येतो. त्यावर कर भारावा लागेल हीच खरी अडचण होती.\nत्यामुळे जास्तित जास्त व्यवहार बॅकेतर्फे करुन पगारदार लोकानी बाकिच्या लोकाना कर भरायला लावला तर त्याचावरचा भार कमी होईल.\nकाही ज्ये.नांना कार्ड वापरणं\nकाही ज्ये.नांना कार्ड वापरणं अवघड वाटतं -- त्याचा पिन लक्षात ठेवा/स्लिपवर सही करा वगैरे. त्यांच्यासाठी एखादं सोपं डेबिट कार्ड असायला हवं - नो पिन/ नो सही. पण त्यात कार्ड चोरी होण्याचा मोठा धोका असल्यामुळे अशा कार्डची डेली लिमिट कमी असावी - १०००/१५०० वगैरे. म्हणजे चोरीला गेलंच तर कमी नुकसान. आणि ही कार्ड्स जास्तीत जास्त ठिकाणी चालावीत. रोजच्या दूध्/भाजी/रिक्शा इ साठी हा अगदी सोपा कॅशलेस मार्ग आहे. असं कुठलं कार्ड आहे का कुठल्या बँकेचं\nत्यांच्यासाठी एखादं सोपं डेबिट कार्ड असायला हवं - नो पिन/ नो सही. पण त्यात कार्ड चोरी होण्याचा मोठा धोका असल्यामुळे अशा कार्डची डेली लिमिट कमी असावी - १०००/१५०० वगैरे. >>> ही आयडिया भारी आहे जरुरीप्रमाणे मोबाईलचे जसे पॅक रिचार्ज करतो तसे रिचार्ज करायचे. त्यामुळे भरभक्कम रक्कम पण बाळगायला नको आणि चोरीला गेले तरी जास्त फटका बसणार नाही.\n>>जरुरीप्रमाणे मोबाईलचे जसे पॅक रिचार्ज करतो तसे रिचार्ज करायचे.\nकिंवा बॅंकेतून डेबिट होऊ शकतात पैसे .. फक्त त्याची रोजची स्पेंडिंग लिमिट आपण ठरवायची. रिचार्ज करायचं तर जास्तीचं काम आलं (ज्येष्ठ नागरिकांना कार्ड वापरण्यासाठी उद्युक्त करायचं तर जास्तीची प्रोसेस नसलेलीच बरी )\nही अती कमी लिमिट्स असलेली\nही अती कमी लिमिट्स असलेली कार्ड्स ची कल्पना चांगली आहे. हजारभर रुपयेही लागत नाहीत बहुतेकवेळेला... डेली ग्रोसरी साठी.\n>>ही अती कमी लिमिट्स असलेली\n>>ही अती कमी लिमिट्स असलेली कार्ड्स ची कल्पना चांगली आहे.<<\nस्मार्टफोन ॲप्स जी बॅंक अकाउंट/डेबिट कार्डशी लिंक्ड असतात ती का चालणार नाहि या सिनॅरियोत किंवा एनेफ��सी बेस्ड पेमेंटस् किंवा एनेफ्सी बेस्ड पेमेंटस्\nचालतील की पण सगळ्यांकडेच\nचालतील की पण सगळ्यांकडेच स्मार्ट फोन नसतील आणि खेडेगावाच्या पातळीवर अ‍ॅप्सपेक्षा अशी कार्ड्स जास्त सोयीस्कर ठरतील.\nअशी कमी लिमिट्स असलेली\nअशी कमी लिमिट्स असलेली प्रिपेड कार्ड्स आहेत. नेटवर पेमेंट करताना पण वापरता येतात. कार्ड रीडरवर चालतात. पेट्रो कार्ड्स असतात. बिग बझारचं एक कार्ड आहे. माझ्या लक्षात नाहीत आता नावं. क्रेडीट कार्ड्स आणि मोबाईल वॉलेटमुळे त्यांना मागणी नाही बहुतेक.\nस्टेट बँकेचं प्रिपेड कार्ड\nआयसीआयसीआयचं प्र्पेड कार्ड आणि ई-वॉलेट, मोबाईल वॉलेट\nसरकार बहुतेक छोट्या आणि\nसरकार बहुतेक छोट्या आणि मायक्रो व्यावसायिकांना कार्ड रीडर मशीन्स फ्री देणार आहे. त्यांना बहुधा प्रोसेसिंग फीज पण नसणार आहे. नेमकी योजना नाही सांगता येत. पण मंडई किंवा छोट्या व्यावसायिकांच्या संघटना यांच्यात ठराविक लोकांमधे एक असं देतील बहुतेक.\nयेडी घालायचे धंदे. कुणी ही\nकुणी ही कोणतीही सेवा फ्री देत नाही.\nमी एक ५ रुपयाची नोट चहावाल्याला दिली, यात माझ्या वा त्याच्या चलनाचा व्यय झाला नाही. तिसरी कोणतीही पद्धत वापरली, तर इंटरनेट, फोन कॉल, बँक इ. ना खर्च करावाच लागतो.\nसरकारने चलन छापणे व चालवणे, ही मूलभूत सुविधा आहे. अशाच सुविधा चालविण्यासाठी मी सरकारला टॅक्स देत असतो.\nनिर्लज्ज सरकार मला रस्ता वापराय्ला टोलटॅक्स लावतात, तसा इथे ट्रँजॅक्शनवर खर्च करायला लावून चलनाला पाठबळ पुरवण्याच्या स्वतःच्या जबाबदारीतून पळ काढत आहे. या बदल्यात मला टॅक्समधून सूट नाही\nयासोबतच सामान्यांचा अडीअडचणीसाठी कनवटीला ठेवलेला पैसा बँकेत ओढून आपल्या क्रॉनी कॅपिटलिस्टची कर्जे माफ करीत आहेत.\nज्या भगतांना आता ढोल वाजवावे वाटताहेत, त्यांना अजून नीटसे चिमटे बसलेले नाहिएत. चिमटे बसलेल्या भक्तांची भजनं बदलू लागलेली आजच ऐकून आनंदित झालो आहे.\nउन्मत्त मनमानी करून सारासार विचार न करता देश चालविण्याचा प्रयत्न करणे, हे अत्यंत धोकादायक आहे, ही बाब लोकांच्या लक्षात येते आहे. भजनी मंडळाच्या लक्षात आली असली तरी अ‍ॅक्चुअल भजनगायकीसाठी जे मानधन मिळते आहे त्यापायी अजून कित्येक दिवस भजनं अपेक्षितच आहेत.\nझाडूजी , मी तुम्हाला इग्नोर\nझाडूजी , मी तुम्हाला इग्नोर केलेलं आहे तरीपण सांगते.\nतुम्ही माझा उल्लेख पहिल्यापासून भक्त करताय. मी अनेकदा इथे दुसरी बाजू पण विचारात घेतलेली आहे. भक्त असते तर असं शक्य झालं असतं का \nमी स्वतंत्र आहे. कृपया मला कुठल्याही गोटात समजून उर्मट प्रतिसाद देऊ नयेत. यापुढे आपली मर्जी. मला तुम्हाला उलटून बोलणे जमणार नाही. कुठलीही चर्चा प्रसन्न मनाने पण करता येऊ शकेल म्हणून हा प्रतिसाद दिला. शेवटचा प्रयत्न. धन्यवाद.\nकम्युनिझमचे 'अतिराष्ट्रवाद व सामान्य माणसाच्या वैयक्तिक संपत्ती निर्माण करायच्या अधिकाराचा अधिक्षेप' व कॅपिटलिझमचे 'क्रॉनि कॅपटलिझम'\nही दोन प्रणालींतील सर्वाधिक दोषात्मक तत्वे एकत्र करणारा, व ती इम्प्लिमेंट करणारा द्रष्टा सत्ताधीश म्हणून मोदी यांच्या नावाची नोंद जगाच्या इतिहासात ऑलरेडी झालेली आहे.\nकम्युनिस्ट तत्वज्ञानाला शिव्या देणारे संघिष्ट, अ‍ॅक्चुअली त्या तत्वज्ञानातील सर्वाधिक त्याज्य व हिडिस बाबीच फक्त आत्मसातच नव्हे, तर इम्प्लिमेंटही करताना दिसताहेत, हे पाहून डोळे निवलेत माझे.\nतर, ऑन टॉपिक, उपाय\nसध्याच्या सरकारने राजीनामा देऊन वानप्रस्थाश्रमी जाणे, व पुन्हा ही अस्ली तुघलकी या देशात घडू नये ही प्रार्थना प्रत्येक देशवासियाने करणे.\nमाझ्या इतिहासतज्ञ नवतरुण भजनभ्रमित मित्रमंडळींसाठी पुरवणी वाचनः\nपंतप्रधानांना काय अधिकार असतात हे मनमोहन्सिंगांना माहितीच नव्हते.\nतुघलकाचे अधिकार त्याला ठाऊक होते. त्याने काय केले, ती हाय-स्टोरी उर्फ hi story लिंकेत आहे.\nसपना, मी एसबीआय ची प्रीपेड\nसपना, मी एसबीआय ची प्रीपेड कार्डची लिंक बघितली - त्यात पण सही करावी लागते स्लिप वर. आयसीआयसी ची कार्ड्स जरा वेगळया कारणांसाठी आहेत - मोस्टली कंपन्याना त्यांच्या एम्प्लॉयींसाठी. बाकीची (बिग बझार वगैरे) बघते. वापरायला सोपी कार्ड्स असतील तर उत्तम.\nफार्फार वर्षांपूर्वी बँकेसाठी सॉफ्टवेअर लिहिणार्‍यांच्या संपर्कात होतो. तेव्हा आकडे ऐकून भंजाळलो होतो.\nइथल्या तज्ञांनी उत्तर द्यावे, अशी विनंती.\nमी १० रुपये माझ्या एका अकाउंटमधे भरले. वा १० रुपये काढले.\nतर या एका ट्रँजॅक्शनसाठी बँकेला अ‍ॅक्चुअल खर्च किती येतो\nबँकिंग प्रणालीमधे रोज होणार्‍या हायपोथेटिकली करोडो ट्रँजॅक्शनपाठी अ‍ॅक्चुअली किती पैसे 'खर्च' होतात, अर्थात वाया जातात (जे कॅश व्यवहारात होत नाहीत)\nबरीच आहेत. पण आता माझ्या\nबरीच आहेत. पण आता माझ��या लक्षात नाहीत. माझ्या नात्यातला एक जण अशा ठिकाणी काम करायचा. त्यापेक्षा मोबाईल वॉलेट अ‍ॅप सोपं आणि सुटसुटीत आहे. स्टेट बँकेचं बडी आहे. एकदा त्यात पैसे ट्रान्सफर केले की कुठेही खर्च करता येतात.\nमी फाईव्ह डॉलर्स फंड करायचे तेव्हांपासून वॉलेट वापरतेय.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nसुरुवात : मे 12 2008\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.timesnowmarathi.com/india-news-international/article/big-news-prime-minister-narendra-modi-biggest-decision/283440", "date_download": "2020-05-29T13:35:31Z", "digest": "sha1:4PI5Y53HVXRZ2RGFPEKZK62XNBCFX2OA", "length": 9714, "nlines": 78, "source_domain": "www.timesnowmarathi.com", "title": " मोठी बातमीः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला 'हा' सर्वात मोठा निर्णय Big news Prime Minister Narendra Modi biggest decision", "raw_content": "\nलोकल ते ग्लोबल लोकसभा निवडणूक २०१९ गावगाडा\nव्हायरल झालं जी काम-धंदा टेक इट EASY तब्येत पाणी लाइफफंडा धर्म-कर्म-भविष्य\nक्लिकक्लिकाट बघा की राव टाइम्सच्या हेडलाइन्स Live Tv ताजंतवानं ट्रेंडिंग झालं जी\nलोकल ते ग्लोबल >\nमोठी बातमीः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला 'हा' सर्वात मोठा निर्णय\nमोठी बातमीः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला 'हा' सर्वात मोठा निर्णय\nपूजा विचारे | -\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक ट्विट करत मोठी घोषणा केली आहे. पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडिया सोडण्याचा निर्णय घेतला आहे. आज पंतप्रधान मोदींनी एक आश्चर्यकारक ट्विट केलं आहे.\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला 'हा' सर्वात मोठा निर्णय\nनवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक ट्विट करत मोठी घोषणा केली आहे. पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडिया सोडण्याचा निर्णय घेतला आहे. आज पंतप्रधान मोदींनी एक आश्चर्यकारक ट्विट केलं आहे. यात त्यांनी मी सोशल मीडिया सोडण्याचा विचार करत आहे असे त्यांनी लिहिलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोशल मीडियावर नेहमीच अ‍ॅक्टिव्ह असतात. मोदींच्या ट्विटनं ट्विटरवर भूकंप झाला आहे. या विषयीची माहिती पंतप्रधान मोदी यांनी स्वत: त्यांच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवरून दिली आहे. यामुळे सोशल मीडियावर मोठी खळबळ माजली आहे.\nपंतप्रधान मोदींनी असं अचानक सोशल मीडिया सोडण्याचा विचार व्यक्त केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले, 'मी या येत्या रविवारी माझ्या फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम आणि युट्यूब या सर्व सोशल मीडियावरून निघून जाण्याचा विचार करत आहे, तुम्हाला याबद्दल माहिती देत राहीन.\nमोदींचे ट्विटरवर 53.3 मिलिअन फॉलोअर्स आहेत. फेसबुकवर 44, 597, 317 म्हणजेच 4 कोटी 45 लाख जण त्यांना फॉलो करतात. तर इंस्टाग्रामवर त्यांचे 35.2 मिलिअन फॉलोअर्स आहेत. नरेंद्र मोदी यांच्या यूट्यूब चॅनेलला 45 लाख सबस्क्राईबर आहेत. सोशल मीडियावर सर्वाधिक फॉलो करण्यात येणारे नेते म्हणूनही त्यांना ओळखलं जातं.तर ते स्वत: 2 हजार 373 जणांना फॉलो करतात.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय यशात सोशल मीडियाचा मोठा वाटा आहे. गुजरातचे मुख्यमंत्री ते देशाचे पंतप्रधान ह्या वेगवान राजकीय प्रवासात सोशल मीडियाची त्यांना मोठी मदत झाली. सोशल मीडियाद्वारे मोदींना मिळालेली प्रसिद्ध आणि यश पाहून अनेक नेत्यांनी स्वत: चे सोशल मीडिया अकाऊंट बनवले होते.\nराहुल गांधी यांचा पंतप्रधान मोदींना टोला\nपंतप्रधान मोदींनी असं ट्वीट करताच काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी त्यांना टोला लगावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्वीट शेअर करत राहुल गांधी म्हणाले, द्वेष सोडा, सोशल मीडिया नाही. राहुल गांधीही सोशल मीडियावर सक्रीय आहेत. त्यांचे ट्विटवरवर 12.1 मिलियन फॉलोअर्स तर फेसबुकवर 3 मिलियन फॉलोअर्स आहेत.\nताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.\nPM Modi : लॉकडाऊन ४.०ची मोदींकडून घोषणा, १८ पासून लागू होणार\nCoronavirus in India LIVE News: भारतात आतापर्यंत २८ केस पॉझिटिव्ह, पीएम मोदी, शहा नाही साजरी करणार होळी\nDelhi violence: कपिल मिश्राच्या रॅलीमध्ये टाइम्स नाऊच्या महिला रिपोर्टरशी गैरवर्तणूक, प्रश्नावर भडकली समर्थक\nAmit Shah at Times Now Summit 2020: सीएए, एनपीआरला घाबरण्याची गरज नाही - अमित शहा\nTimes Now Summit 2020: या ठिकाणी पाहा टाइम्स नाऊ समिट LIVE\nप्रसिद्ध ज्योतिषी बेजान दारूवाला यांचं निधन\nयंदाचा पायी दिंडी सोहळा रद्द, पाहा काय झाला निर्णय\nचक्क ग्रामपंचायतीतचं अधिकाऱ्यांची दारू पार्टी\nराज्य सरकार लवकरच आर्थिक पॅकेज जाहीर करणार - अजित पवार\nमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केल्यावर मोदींना भेटले अमित शहा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://bhandarisamaj.com/index.php/vadhu-var-mandal/2013-12-20-11-26-37/617-2019-04-22-09-35-07", "date_download": "2020-05-29T14:34:48Z", "digest": "sha1:JM4BFNCKZLXHXSJBEQEGRFGMK3A5Y2ND", "length": 3466, "nlines": 62, "source_domain": "bhandarisamaj.com", "title": "हर्षदा गजानन मयेकर FA/१९९३/१२३५ - Bhandari Samaj", "raw_content": "\nHomeवधुवर मंडळवधूहर्षदा गजानन मयेकर FA/१९९३/१२३५\nहर्षदा गजानन मयेकर FA/१९९३/१२३५\nवधुचे नाव: हर्षदा गजानन मयेकर\nवैवाहिक स्थिती: प्रथम वधू\nस्वतः सोडून बहिण:१ अविवाहीत\nवधु - वर नोंदणी सुरु आहे.\nसुचना : वधु-वर सुचक नोंदणी केल्यानंतर कृपया वधु-वरांनी तसेच पालकांनी थेट वधु किंवा वरांना त्यांच्या कार्यालयात किंवा वैयक्तीक संपर्क करू नये.\nश्री. साईनाथ धोंडू करगुटकर\nश्री. संतोष कृष्णा रुमडे\nश्री. दिलीप मोतीराम सावंत\nश्री. भालचंद्र मनोहर घारे\nश्री. प्रविण दत्ताराम कामत\nश्री. हेमचंद्र विठ्ठल राठीवडेकर\nश्री. कृष्णाजी भिकाजी ढवळ\nपुरस्कार प्राप्त व्यक्तीचा समाज्याच्या वतीने सत्कार\nसभासदांची वार्षिक कौटुंबिक सहल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/national/coronavirus-railways-not-giving-concession-senior-citizens-hrb/", "date_download": "2020-05-29T13:55:40Z", "digest": "sha1:THBPTHEIZ2375J25WBPVVP3ZLHG5PDUJ", "length": 29493, "nlines": 458, "source_domain": "www.lokmat.com", "title": "रेल्वे ज्येष्ठ नागरिकांना मोठा धक्का देणार; घेतला मोठा निर्णय - Marathi News | CoronaVirus Railways not giving concession to senior citizens hrb | Latest national News at Lokmat.com", "raw_content": "बुधवार २७ मे २०२०\nशासनाच्या तिजोरीत अखर्चित पैसा जमा करा; शासकीय कार्यालये, महामंडळांना आदेश\nCoronaVirus News: लॉकडाऊनमुळे निर्माण होऊ शकतात आरोग्याच्या समस्या- आनंद महिंद्र\nमाणूसकीच्या नात्याने विदेशात अडकलेले २५९४ महाराष्ट्रीयन राज्यात परतले\nCoronavirus News: कोरोना रुग्णांसाठीच्या उपचार सुविधेला गती; मुख्य सचिव अजोय मेहता यांची माहिती\n'देवेंद्र फडणवीसांनी 'ती' आकडेवारी जाहीर करावी, जनतेची दिशाभूल करु नये'\nअभिनेता उपेंद्र लिमयेची पत्नी आहे डॉक्टर, कोरोनाच्या लढाईत दिलंय मोलाचं हे योगदान\n 'क्राइम पेट्रोल' फेम अभिनेत्रीची आत्महत्या, नैराश्यातून उचलले हे टोकाचं पाऊल\nवीस वर्षीय युट्यूबर कॅरी मिनाटी आहे इतक्या कोटींचा मालक, संपत्तीचा आकडा वाचून व्हाल हैराण\nनागराज मंजुळे यांचा ‘झुंड’ अडचणीत प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी\nन्युड एमएमएसमुळे चर्चेत आली होती ही मराठमोळी अभिनेत्री, माजवली होती खळबळ\nराजभवनातील गंजलेल्या तोफांमधून हल्ले काय होणार\n२ महिन्यानंत��� पुणे एअरपोर्ट झाले सुरू\nCoronaग्रस्तांच्या संख्येत सहा हजार977 ने वाढल\nठाण्यातील कंटेनमेंट झोनवर लक्ष ठेवण्यासाठी दोन विशेष पोलीस उपायुक्तांची नियुक्ती\nलॉकडाऊनमध्ये उंदरांमुळे माणसांना असू शकतो संक्रमणाचा धोका; तज्ज्ञांचा दावा\nCoronaVirus News : हँड सॅनिटायझर एक्सपायरी डेट संपल्यावरही व्हायरसचा नाश करतं का\nकोरोना विषाणूंबाबत WHO ने दिली धोक्याची सूचना; जगभरातील देशांच्या चिंतेत वाढ\nजेवल्यानंतर तुम्हालाही गॅस पास होण्याची समस्या उद्भवते 'या' उपायांनी करा कंट्रोल\nपरभणी- जिल्ह्यात एकाच दिवशी 31 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह; रुग्णसंख्या 67 वर\nयवतमाळ- मुंबईच्या कर विभागातील कर्मचाऱ्याकडून दहा लाखासाठी पत्नीचा छळ; रॉकेल टाकून जाळण्याचा प्रयत्न\nपरदेशांमधून मुंबईत आलेल्या नागरिकांमुळेच शहरात कोरोनाचा फैलाव- काँग्रेस नेते नितीन राऊत\nनागपूर : वाथोड्यात करंट लागून एकाचा मृत्यू\nगोंदिया- कोरोना बाधित रुग्णांना भोजन पुरवठा न केल्याने कंत्राटदारावर गुन्हा दाखल\nसोलापूर : दिवसभरात ५ कोरोना रुग्णांचा मृत्यू; १६ रुग्ण आढळले; एकूण रुग्णसंख्या पोहोचली ६२४ वर\nवसई-विरार शहरातील कोरोना बाधितांची संख्या 581 वर\nआज दिवसभरात राज्यात ९७ कोरोना रुग्णांचा मृत्यू\nमुंबई- कोरोनाबाधितांचा आकडा ३२ हजार ९७४ वर; राज्यात कोरोनाचे ५४ हजार ७५८ रुग्ण\nओला कंपनीकडून देशभरातील 22 विमानतळांवर सेवा सुरू\nचोरट्या चीनला जबर दणका; Vespa स्कूटरची नक्कल महागात पडली\nयवतमाळ- जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या वाढीला ब्रेक; सद्यस्थितीत 15 जणांवर उपचार सुरू\nडोंबिवली- टिळकनगर मंडळाचा गणेशोत्सव यंदा साध्या पद्धतीनं\nमुंबई - आरे पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलटी पाडा युनिट क्रमांक 13 येथे मृतदेह आढळून आला\nहरियाणा पोलिसांनी सिरसा जिल्ह्यातून ४०० ग्रॅम हिरोईन हे अमली पदार्थ जप्त केले असून त्याची किंमत ४० लाख इतकी आहे\nपरभणी- जिल्ह्यात एकाच दिवशी 31 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह; रुग्णसंख्या 67 वर\nयवतमाळ- मुंबईच्या कर विभागातील कर्मचाऱ्याकडून दहा लाखासाठी पत्नीचा छळ; रॉकेल टाकून जाळण्याचा प्रयत्न\nपरदेशांमधून मुंबईत आलेल्या नागरिकांमुळेच शहरात कोरोनाचा फैलाव- काँग्रेस नेते नितीन राऊत\nनागपूर : वाथोड्यात करंट लागून एकाचा मृत्यू\nगोंदिया- कोरोना बाधित रुग्णांना भोजन पुरवठा न केल्याने कंत्राटदारावर गुन्हा दाखल\nसोलापूर : दिवसभरात ५ कोरोना रुग्णांचा मृत्यू; १६ रुग्ण आढळले; एकूण रुग्णसंख्या पोहोचली ६२४ वर\nवसई-विरार शहरातील कोरोना बाधितांची संख्या 581 वर\nआज दिवसभरात राज्यात ९७ कोरोना रुग्णांचा मृत्यू\nमुंबई- कोरोनाबाधितांचा आकडा ३२ हजार ९७४ वर; राज्यात कोरोनाचे ५४ हजार ७५८ रुग्ण\nओला कंपनीकडून देशभरातील 22 विमानतळांवर सेवा सुरू\nचोरट्या चीनला जबर दणका; Vespa स्कूटरची नक्कल महागात पडली\nयवतमाळ- जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या वाढीला ब्रेक; सद्यस्थितीत 15 जणांवर उपचार सुरू\nडोंबिवली- टिळकनगर मंडळाचा गणेशोत्सव यंदा साध्या पद्धतीनं\nमुंबई - आरे पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलटी पाडा युनिट क्रमांक 13 येथे मृतदेह आढळून आला\nहरियाणा पोलिसांनी सिरसा जिल्ह्यातून ४०० ग्रॅम हिरोईन हे अमली पदार्थ जप्त केले असून त्याची किंमत ४० लाख इतकी आहे\nAll post in लाइव न्यूज़\nरेल्वे ज्येष्ठ नागरिकांना मोठा धक्का देणार; घेतला मोठा निर्णय\nटाळेबंदी उठल्यानंतर रेल्वे वाहतूक पुन्हा सुरू होणार असली, तरी कोरोनाची साथ अजूनही कायम आहे.\nरेल्वे ज्येष्ठ नागरिकांना मोठा धक्का देणार; घेतला मोठा निर्णय\nनवी दिल्ली : देशातील रेल्वेसेवा लॉकडाऊन संपल्यानंतर १५ एप्रिलपासून सुरू होण्याची शक्यता आहे. मात्र, ज्येष्ठ नागरिकांना रेल्वेभाड्यामध्ये देण्यात येणारी सवलत बंद करण्याचा निर्णय रेल्वे खात्याने घेतला आहे.\nरेल्वेच्या १५ एप्रिलनंतरच्या रेल्वे तिकिटांचे आरक्षण करण्यास प्रवाशांनी याआधीच प्रारंभ केला आहे. १६ ते २० एप्रिल या कालावधीतील अनेक गाड्यांची स्लीपर, एसी वर्गातील सर्व तिकिटे आरक्षित झाली असून, प्रतीक्षायादीही जाहीर करण्यात आली आहे.\nटाळेबंदी उठल्यानंतर रेल्वे वाहतूक पुन्हा सुरू होणार असली, तरी कोरोनाची साथ अजूनही कायम आहे. त्यामुळे लोकांनी विशेषत: ज्येष्ठ नागरिकांनी रेल्वेगाड्यांतून विनाकारण प्रवास करणे टाळावे, असे केंद्र सरकारचे मत आहे. ज्येष्ठ नागरिकांना रेल्वेभाड्यामध्ये सवलत न देण्याचा निर्णय १५ एप्रिलपासून अमलात येणार असल्याचे कळते. आजवर रेल्वेभाड्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांपैकी महिलांना ५० टक्के , तर पुरुषांना ४० टक्के सवलत देण्यात येत असे.\n२१ दिवसांची टाळेबंदी लागू होताच, रेल्वेने १३ हजाराहून अधिक गाड्यांची वाहतूक स्थगित केली. तसेच ���ुंबईसह अन्य ठिकाणच्या लोकल सेवाही बंद केल्या. जगातील सर्वात मोठ्या रेल्वे जाळ््यांमध्ये भारतीय रेल्वेचा समावेश होतो.\nCoronaVirus कोरोनामुळे रेल्वे रद्द झाली; प्रवाशांना पैसे परत मिळू लागले\nCoronaVirus तिकीट आरक्षण करताय खरे, पण रेल्वेसेवा १५ एप्रिलपासून सुरू होणार का\nCoronaVirus: तिकीट रिझर्व्हेशनसंदर्भात रेल्वेकडून स्पष्टीकरण; 'या' तारखेपासून करता येणार आरक्षण\n१५ एप्रिलपासून आयआरसीटीसी तिकीट बुकिंग सुरू करणार\nCoronavirus : १५ एप्रिलपासून आयआरसीटीसी तिकीट बुकिंग सुरू करणार\nमजूर व कष्टकऱ्यांना भोजन पुरविणार ‘आयआरसीटीसी’; नागपूर, गोंदियाचा समावेश\nCoronaVirus News: फ्लूची लस घेण्यास हरकत नाही\nCoronaVirus News: कोरोना चाचणीचे शुल्क आणखी कमी करण्याचा केंद्राचा विचार\nCoronaVirus News: देशभरात दररोज दोन लाख चाचण्यांचे लक्ष्य; केंद्र सरकारतर्फे अभ्यास\nCoronaVirus News: भारताच्या प्रयत्नांना यश\nपीपीईचा पुनर्वापर करायला भाग पाडल्याने नर्सचा कोरोनाने मृत्यू; दिल्लीच्या रुग्णालयातील घटना\nCoronaVirus News: भारतात मृत्यूचे प्रमाण जगापेक्षा निम्म्याने कमी\nकोरोना संकट हाताळण्यात राज्य सरकार अपयशी ठरलंय, हा भाजपाचा आरोप पटतो का\nराजभवनातील गंजलेल्या तोफांमधून हल्ले काय होणार\nअशी कोरोनावाली ईद पुन्हा कधीही नको\nईदनिमित्त भाईजानची चाहत्यांना खास भेट\nCoronaग्रस्तांच्या संख्येत सहा हजार977 ने वाढल\n२ महिन्यानंतर पुणे एअरपोर्ट झाले सुरू\nलोकडाऊन नंतरचा विमान प्रवास कसा असेल\n२० लाख कोटींच्या घोषणेवरून उद्धव ठाकरे विरुद्ध देवेंद्र फडणवीस सामना\nकोरोमामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल\nनिलेश राणे आणि रोहित पवार यांच्यातील ट्वीटर युध्द\nमाणूसकीच्या नात्याने विदेशात अडकलेले २५९४ महाराष्ट्रीयन राज्यात परतले\nCoronaVirus: शहरातून आलेला नवरा 'क्वारंटिन' झाला; घर 'लॉकडाऊन' करून बायकोनं प्रियकरासोबत पळ काढला\nपाकिस्तान-चीन आले सोबत; लडाखनंतर आता 'येथे'ही सरू झाली ड्रॅगनची कुरापत\n'रागिनी एमएमएस: रिटर्न्स' अभिनेत्री करिश्मा शर्मा झाली ट्रोल, नुकताच पोस्ट केला होता फोटो\nकंगना रानौतचे आलिशान ऑफिस कम स्टुडिओ पाहून व्हाल थक्क, म्हणाल वाह\n'लय भारी' फेम अदिती पोहनकरचे साडीतले फोटो पाहून व्हाल फिदा तिच्या सौंदर्यावर\nलडाखमध्ये चिनी सैन्याकडून भारतीय जवानांवर दगडफेक अन् नव्याच शस्त्रानं हल्ला; लष्कराचं जबर���स्त प्रत्युत्तर\nयामुळे फेल होऊ शकते कोरोना व्हॅक्सीन वैज्ञानिकांनी सांगितले असे काही...\nतीन वर्षे प्रेमसंबंध, लग्नानंतर बनली लुटारु; आता पतीला देतेय जीवे मारण्याची धमकी\nBold and Hot : अनुषा दांडेकरच्या फोटोंनी चाहत्यांना लावले वेड, क्षणात व्हायरल झालेत थ्रोबॅक फोटो\nलोकमत मदतीचा हात : ब्लड कॅन्सरशी झुंजते चिमुकली उन्नती\nठाणे, उल्हासनगर रुग्णालयातील २७ वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा\nशिक्षण महत्त्वाचेच, पण मुलांच्या जीवापेक्षा नक्कीच नाही; पालक, शिक्षक, व्यवस्थापकांमध्ये चिंता\nठाण्यात १२ दिवसांत ७८ कंटेनमेंट वाढले; प्रशासनासमोर आव्हान\nनागपुरात सराफांची ‘एकल’ दुकाने उघडली, इतवारी मुख्य बाजार बंदच\n लडाखजवळ धावपट्टीचा विस्तार जोरात; लढाऊ विमानं तैनात\n'देवेंद्र फडणवीसांनी 'ती' आकडेवारी जाहीर करावी, जनतेची दिशाभूल करु नये'\nCoronaVirus News: ठाकरे सरकार खोटारडं; 80 ट्रेन्स मागितल्याच नाहीत, पीयूष गोयल यांचा पलटवार\nCoronaVirus News: फडणवीस, उद्याच तुमच्या आकडेवारीची चिरफाड करू; ठाकरेंचा 'खास माणूस' अ‍ॅक्शन मोडमध्ये\nमाणूसकीच्या नात्याने विदेशात अडकलेले २५९४ महाराष्ट्रीयन राज्यात परतले\n‘मातोश्री’वर साबुदाणा खिचडी, वडे खाण्याइतके मधुर संबंध असताना टोकाची भूमिका का; राऊतांचा फडणवीसांना सल्ला\n११ दिवसांनंतर कोरोना रुग्णांपासून संसर्ग होण्याचा धोका राहत नाही; उपचारांत बदल होण्याची शक्यता\nराज्यात कोरोनाचे एकूण 52,667 पॉझिटीव्ह, तर 15,786 रुग्ण बरे होऊन घरी पोहचले\nकोरोनापासून बचावासाठी फक्त ६ दिवसांचा कोर्स; होमिओपॅथिक औषधांबाबत तज्ज्ञांचा दावा\nCoronaVirus News : लॉकडाऊनमध्ये घर सोडून पळून जातायेत चिमुकले; कारण वाचून बसेल धक्का\nजगभरातील कोरोना व्हायरस अपडेट्स", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/71058", "date_download": "2020-05-29T14:14:00Z", "digest": "sha1:FRMJ736H4QG5E5QY5QA5NYFWY7ZUJTIV", "length": 47616, "nlines": 313, "source_domain": "www.maayboli.com", "title": "युगांतर - आरंभ अंताचा! भाग ३१ | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०२०\nYou are here: मुख्यपृष्ठ /युगांतर - आरंभ अंताचा\nयुगांतर - आरंभ अंताचा\nआकाश महालात सुर्यमहाराजांचे गमन-आगमन होत राहिले. ना दुर्योधन बदलला, ना भीम आणि दुर्योधनाचे वैर. होणाऱ्या भांडणात मध्ये पडून न्यायाचे अमृत ओतत दोघांना श���ंत करण्याचे काम नित्यनियमाने करणारा युधिष्ठिरही बदलला नाही, आणि काहीही झालं की भीष्माचार्यांच्या कुशीत शिरणारा अर्जुनही नाही.....\nते ना महालात बदलले ना गुरुकुलात\nआचार्य द्रोणांचा अश्वत्थामाप्रती असलेला स्नेह पराकोटीचा होता. अश्वत्थामाच्या कपाळावरचा मधोमध असलेला पांढरा शुभ्र हिऱ्याचा खडा पाहून तो शिवशंकरांचा तिसरा नेत्र असल्याचा भास होत असे. सगळेच त्याचा आदर करायचे. शेवटी गुरुपुत्र होता तो. दुर्योधनाचा घनिष्ट मित्र बनल्यापासून ते दोघे सतत सोबत असायचे.\n\"बाणाची दिशा आणि धनुष्याची पकड, प्रत्यंचेवरचा ताण योग्य हवा. बाणाची गती ही प्रत्यंचेवरचा ताण ठरवतो. बाणाची दिशा तुमचं लक्ष ठरवते आणि धनुष्याची पकड तुमचा आत्मविश्वास दर्शवते. आज आपण धनुर्विद्येचा सराव करणार आहोत.\"\n\"गुरुदेव, आपले लक्ष काय आहे आज\n\"आपले लक्ष त्या पक्षाचा डोळा आहे.\" द्रोणाचार्य म्हणाले तसे सगळे त्यांनी बोटाने दाखवलेल्या झाडाच्या फांदीवरील लाकडी पक्षाकडे बघू लागले.\n\"हे कसं जमेल आपल्याला\" \"कसं शक्य आहे...\" मागे कुजबुज सुरु झाली.\n\"दुर्योधन, मला सांग, तुला काय दिसते\n\"झाड, पान, फुलं, लाकडी पक्षी, त्याच्या मागचा खरा पक्षी.\"\n\"युधिष्ठिर, तू सांग, काय दिसते आहे.\"\n\"लाकडी पक्षी....आणि फांदी आणि झाड... आणि गुरुदेव मागचा पक्षी आत्ताच उडला.\" आपलं काहीतरी सुटत तर नाही ना ते बघत त्याने पुढे सांगितले, \"गुरुदेव, आत्ताच सुर्यदेवांना ढगाने झाकलेले आहे.\"\nआपण किती योग्य आणि खरं उत्तर दिलं म्हणून युधिष्ठिराला शांत आणि समाधानी वाटत होतं.\n\"धन्य आहेस. भीम तुला काय दिसते\n\"गुरुदेव, मला भविष्यातली फळे दिसत आहेत.\"\n\"ती बघा गुरुदेव, ती झाडांवरची फुले. डाळिंबाची आहेत. काही वेळात त्याच मस्त डाळींब बनेल.\" त्याने पोटावर हात फिरवत म्हटले.\n\"भीम, आपण इथे भोजनाकरता आलेलो नाही.\"\n\"अर्जुन, तुला काय दिसते आहे\n\"फक्त डोळा दिसतो आहे गुरुदेव....\"\nद्रोणाचार्य मनातून आनंदित झाले.\nअर्जुनाने धनुष्य उचलले, विशिष्ट अंशात पकड घट्ट केली. बाणाच्या एका बाजूला अंगठा तर तर्जनी- मध्यमा दुसऱ्या बाजूला धरून बाण प्रत्यंचेवर नेमत ताणला. ताण एका विशिष्ट मर्यादेपर्यंत आल्यावर बाणावरचा सगळा ताण एकदम काढून घेतला. साप्प्प....\nसर्वजण बघत राहिले. पक्षाच्या बुबुळाला छेदून बाण आरपार घुसला होता. द्रोणाचार्यांनी आनंदाने मान डोलावली.\n\"धन���र्विद्येत निपुण झाला आहेस तू, अर्जुन. सर्वश्रेष्ठ धनुर्धारी. आयुष्यमान भवं\nभीष्माचार्यांना द्रोणाचार्यांनी दिलेले वचन आज त्यांच्या शिष्याने पूर्ण केले होते. अर्जुनला सर्वोत्तम धनुर्धारी बनवण्यात यशस्वी झालेले द्रोणाचार्य ही वार्ता भीष्माचार्यांना ऐकवायला आतूर झाले होते.\nवनातून ते निघणार तितक्यात एक कुत्रा दिसला. द्रोणाचार्य बघतच राहिले. त्याचे तोंड बाणांनी भरलेले होते. आणि आश्चर्य म्हणजे.....ना त्याला कुठे जखम झाली होती आणि ना रक्त आलेले दिसत होते. ते ती अद्वितीय कला स्तब्धपणे बघत उभे राहिले.\n'या वनात असा कोण आहे जो इतक्या कुशलतेने बाण चालवू शकतो' त्यांनी इकडे तिकडे नजर टाकली. दूर कुठेतरी कोणीतरी असल्याचा भास झाला. द्रोणाचार्य तिथे गेले. समोर एक त्यांच्या शिष्याच्या वयाचा तरूण उभा होता.\n\"प्रणाम\" त्याने द्रोणाचार्यांना पाहताच पुढे येऊन नमस्कार केला. त्याच्या चेहऱ्यावर आनंद दाटून आला होता.\nत्यांना काहीतरी आठवलं...'आपला शिष्य बनण्याची इच्छा घेऊन आलेला लहान वयातला हिरण्यधनूचा पुत्र शृंगबेर राज्यातला.... आज इतका कुशल धनुर्धारी झाला शृंगबेर राज्यातला.... आज इतका कुशल धनुर्धारी झाला\n\"त्या श्वानाच्या मुखात बाण तूच मारलेस\n\"हो, माझ्या साधनेमध्ये व्यत्यय येत होता त्याच्या भुंकण्यामुळे.\"\n कोण आहेत तुझे गुरु मला त्यांची भेट घ्यायला आवडेल.\"\n\"हे बघा गुरुदेव....\" त्याने पुर्वेच्या दिशेने बोट दाखवले. तिथे एक पुतळा होता. तंतोतंत द्रोणाचार्यांसारखा दिसणारा.\n\"हा तर माझ्या सारखा दिसणारा पुतळा आहे.\"\n\"कारण तुम्हीच आहात माझे गुरु.\"\n पण मी तर तुला शिकवले नाही काहीच. आणि मला आठवतयं, मी तुला नकार दिला होता....\"\n\"हे सांगून की तुम्ही केवळ कौरवांना शिक्षा देण्यास बांधिल आहात आणि मी कौरव नाही.\" शांत चेहऱ्याने वाक्यपूर्ण करत तो म्हणाला. \"आठवते आहे, गुरुदेव.\"\n\"मग इथे माझा पुतळा कसा\n\"गुरुदेव, तुम्ही मला शिष्य मानले नाहीत पण माझ्यासाठी तुम्हीच माझे गुरु आहात. या तुमच्या पुतळ्याकडे बघत तुमची प्रेरणा घेऊन मी लक्ष भेद करायला शिकलो गुरुदेव. \"\n\"तू बनवलास हा पुतळा\nत्याने होकारार्थी मान हालवली.\nलांब राहून धनुर्विद्येत पटाईत झालेल्या, न शिकवताही आपल्याला गुरु मानणाऱ्या शिष्याकडे द्रोणाचार्य कौतूकाने बघत होते. एकाएकी त्यांच्या डोळ्यात चिंता उतरली हस्तिना���ुरची.... उद्या याने हस्तिनापुर विरूध्द हत्यार उचलले म्हणजे त्यांच्या कानात घोळू लागला भीष्माचार्यांना दिलेला शब्द..... त्यांच्या कानात घोळू लागला भीष्माचार्यांना दिलेला शब्द..... 'अर्जुन सर्वश्रेष्ठ धनुर्धारी बनेल.'\n....आणि काही क्षणात चेहऱ्यावरचे भाव बदलले.\n\"पण तू हे सगळे केलेस ते गुरुंची आज्ञा आणि अनुमती न घेता\n\"क्षमा असावी गुरुदेव. पण एकदा तुम्हाला गुरु मानल्यावर दुसऱ्या कुणाला गुरु बनवणे पाप होते माझ्यासाठी.\"\n\"तू मला खरचं गुरु मानतोस\n\"हो, गुरुदेव.\" तो हात जोडून उभा होता.\n\"मग गुरूदक्षिणा देणार नाहीस\n सांगा, काय देऊ शकतो हा एकलव्य त्याच्या गुरुंना ज्याने गुरु प्रसन्न होतील\nत्याचा नम्रपणा, लाघवी बोलणं..... एकीकडे शब्द आणि एकीकडे एकलव्य शब्दांचं पारडं नेहमीच जड का होते अश्यावेळी शब्दांचं पारडं नेहमीच जड का होते अश्यावेळी त्यांनी मन कठोर केले.\n\"जशी आपली आज्ञा....\" त्याने नमस्कार केला. कंबरपट्याला बांधलेला सुरा काढला. डाव्या हातात धरला. उजव्या हाताच्या अंगठ्याच्या बुंध्यावर सरर् कन फिरवला. 'आह्ह..' ऱक्ताचा फवारा उडला. रक्ताळलेला अंगठा द्रोणाचार्यांसमोर धरत म्हणाला, \"गुरुदेव, आपली गुरुदक्षिणा\nद्रोणाचार्यांच्या डोळ्यांत पाणी उभे होते. मनात कोलाहल माजला होता...... 'हे काय केलं आपण आपल्या शब्दाची किंमत एकलव्य सारख्या सर्वोत्तम धनुर्धाऱ्याला चूकवावी लागते आपल्या शब्दाची किंमत एकलव्य सारख्या सर्वोत्तम धनुर्धाऱ्याला चूकवावी लागते ते ही अशी हे काय केलेस द्रोण कश्याकरता आपली परवानगी न घेता एकलव्य आपल्याला गुरु मानून शिकला म्हणून ही शिक्षा त्याच्या विद्येचा वापर त्याला लिलया करता येऊच नये म्हणून ही दक्षिणा मागितलीस त्याच्या विद्येचा वापर त्याला लिलया करता येऊच नये म्हणून ही दक्षिणा मागितलीस की.....आपणही हस्तिनापुरचे दास झालेलो आहोत.....भीष्माचार्यांसारखे की.....आपणही हस्तिनापुरचे दास झालेलो आहोत.....भीष्माचार्यांसारखे ज्याला हस्तिनापुर, स्वतःचा शब्द आणि कौरव इतकेच दिसतात. बाकी सारे कवडीमोल. मग हा एकलव्य असो, अथवा त्याची आपल्यावरची श्रद्धा. ज्याला खरतर आपण काहीच शिकवले नाही, त्याने एकही प्रश्न न विचारता अशी भयंकर गुरुदक्षिणा द्यावी ज्याला हस्तिनापुर, स्वतःचा शब्द आणि कौरव इतकेच दिसतात. बाकी सारे कवडीमोल. मग हा एकलव्य असो, अथवा त्या��ी आपल्यावरची श्रद्धा. ज्याला खरतर आपण काहीच शिकवले नाही, त्याने एकही प्रश्न न विचारता अशी भयंकर गुरुदक्षिणा द्यावी चेहऱ्यावर एकदाही रागाचा लवलेश नाही.... गुरुबद्दलच्या विश्वासात तसूभरही फरक नाही..... असेही शिष्य मिळू शकतात चेहऱ्यावर एकदाही रागाचा लवलेश नाही.... गुरुबद्दलच्या विश्वासात तसूभरही फरक नाही..... असेही शिष्य मिळू शकतात इतकाही भाग्यवान कुणी गुरु असू शकतो इतकाही भाग्यवान कुणी गुरु असू शकतो .... आणि इतका दुर्दैवी कुणी शिष्य असू शकतो .... आणि इतका दुर्दैवी कुणी शिष्य असू शकतो तू सर्वोत्तम धनुर्धारी होतास, एकलव्य. आणि आता सर्वोत्तम शिष्य आहेस. अभिनंदन तरी कसे करू मी तुझे तू सर्वोत्तम धनुर्धारी होतास, एकलव्य. आणि आता सर्वोत्तम शिष्य आहेस. अभिनंदन तरी कसे करू मी तुझे कारण सर्वोत्तम असण्याचा मान तू इथेही पटकवलास माझ्या सर्व शिष्यांना हरवून कारण सर्वोत्तम असण्याचा मान तू इथेही पटकवलास माझ्या सर्व शिष्यांना हरवून\nत्यांच्या तोंडून नकळत बाहेर पडले, \"किर्तीमान भवं, पुत्र किर्तीमान भवं\nएकलव्याच्या हातातून होणाऱ्या रक्तस्त्रावाकडे त्यांचे लक्ष गेले. तो अजूनही हातात कापलेला अंगठा घेऊन उभा होता..... नम्रपणे, मान खाली घालून आणि गुरुंची भेट घडली हे समाधान घेऊन\nछान लेखन झाले यापण भागाचे.\nछान लेखन झाले यापण भागाचे.\nतुला पुढील भागाच्या लेखनासाठी शुभेच्छा\nपोचलेला निघाला द्रोण. ह्या\nपोचलेला निघाला द्रोण. ह्या असल्या माणसाच्या नावाने द्रोणाचार्य अवॉर्ड देतात\nजेव्हा पासून मी द्रोणाचार्यांचा हा प्रसंग वाचला आहे तेव्हा पासून गुरु शिष्या चा आदर्श दाखला म्हणून द्रोण अर्जुन कधीच नाही सांगत, यापेक्षा परशुराम-भीष्माचार्य नक्कीच श्रेष्ठ.\nतसेच एके ठिकाणी वाचल्याचे आठवते अश्वत्थामाला आणि अर्जुनाला एकत्र शिकवत असताना, ब्रह्मास्त्र केवळ आपल्या मुलालाच मिळावे/शिकवावे म्हणून दोघांकडे एक पात्र देत नदी वरून पाणी आणण्यासाठी, अर्जुनाला छिद्र असलेले पात्र, साहजिकच त्याला वेळ लागे, तोपर्यंत ते ब्रह्मास्त्राचे मंत्र आपल्याला मुलाला शिकवीत असत.\nच्रप्स, शितल, तुमचा राग मी\nच्रप्स, शितल, तुमचा राग मी समजू शकते. राग येण्यासारखेच आहे ते. आणि म्हणूनच कदाचित द्रोणाचार्यांचा अधर्माने वध करणे कृष्णालाही अयोग्य वाटले नाही.\nजैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो\nजैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर\nया नियमा प्रमाणे द्रोणाचार्य यांना त्यांच्या कर्मा ची शिक्षा मिळाली\nयुद्धाने ज्यांच्या बळी घेतला त्यांच्यातल्या काही जणांनी त्यांच्या पापाची शिक्षा भोगली आणि काही जण खडतर शापित जन्मापासून मोकळे झाले.\nएकलव्याला (हे त्याला द्रोण\nएकलव्याला (हे त्याला द्रोण प्रकरणानंतर मिळालेले नाव आहे) द्रोणांच्या पुतळ्याने विद्या शिकवली का\nद्रोणांनी एकलव्याला अनुग्रह नाकारल्यानंतरही, कौरव-पांडवांना शिकवतांना द्रोणांची शिकवण चोरून ऐकून कपटाने विद्या आत्मसात केल्याबद्दल एकलव्याला द्रोणासारख्या ब्राम्हणाकडून खरं तर शाप मिळायला हवा होता. पण लहानांना शाप देऊ नये म्हणून कपटाने मिळालेल्या विद्येचा ऊपयोग करता येणार नाही अशी सौम्य तजवीज द्रोणांनी केली. ह्याच कृतीसाठी (कपटाने विद्या मिळवण्यासाठी) परशूरामांनी कर्णाला जीवावर बेतणारा शाप दिला होता.\nसत्याच्या जवळ जाणारे लिहायचे आहे की आपल्या आवडत्या वा सहानुभूती असलेल्या पात्रांबद्दल सोयीस्कर सत्य लिहायचे असे आहे\nसौम्य तजवीज>>> सौम्य तजवीज\nसौम्य तजवीज>>> सौम्य तजवीज मग सरळ स्वतःचा दास का बनवून घेतले नाही मग सरळ स्वतःचा दास का बनवून घेतले नाही\nआणि विद्या अशी लपून शिकता येते आणि वर त्यात इतके तरबेजही होता येते आणि वर त्यात इतके तरबेजही होता येते जितके तरबेज त्यांचे स्वतःचे शिष्य झाले नाहीत\nजितका वेळ एकलव्याने धनुर्धारी शिकायला लावला असेल, तो किमान १ वर्ष असेल असे धरू. त्या एका वर्षात हे द्रोणाचार्यांच्या लक्षात आले नसते का, की कोणीतरी चोरून पाळत ठेवतो आहे\nजे करणे खुद्द द्रोणाचार्यांना करणे अशक्य वाटत होते, ते त्यांच्याकडून चोरून विद्या शिकलेल्या एकलव्याला जमेल\nस्व अध्ययन केले होते त्याने.\nआणि शापाचे म्हणाल तर शाप देण्याकरता राग यायला हवा. द्रोणाचार्यांना राग आला नव्हता, असेच सिद्ध होते.\nबाकी तुम्ही लिहिलात तो मुद्दा द्रोणाचार्यांच्या मुखी लिहिला आहेच की आज्ञेविना आणि अनुमती विना गुरु मानले होते त्याने. ते ही चूकीचे आहे. पण इतकी मोठी शिक्षा देण्याइतके नाही.\nहायझेनबर्ग, तुमचे म्हणणे मान्य केले तर मग पडलेले प्रश्न:\nएकलव्याला द्रोणाचार्यांचा पुतळा बनवण्याची गरज काय होती\nचोरूनच शिकला होता, तर तुम्हीच माझे गुरु हे त्याने द्रोणाचार्यांना का सांगितले\nचोरून केलेली गोष्ट कुणी अभिमानाने सांगेल का\nएकलव्य धनुर्विद्या एडिसन प्रमाणे शिकला असावा, हजारो प्रयोग करून तंत्रशुद्ध व अतिशय यशस्वी पध्दत शोधून तो सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनला. पण द्रोणाचार्यांच्या पुतळ्याला साक्ष ठेवून, त्या पुतळ्याला गुरू मानून तो हे शिकला ही त्याची श्रद्धा होती. जी आपल्याला अंधश्रद्धा वाटते.\nगुरू द्रोणाचार्य यांना अर्जुनाने पेचात टाकले की तुम्ही केवळ मलाच सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनविण्याचे वचन दिले आहे मग हा एकलव्य तुम्हाला गुरू मानतोय, त्यामुळे तोच तुमचा सर्वश्रेष्ठ धनुर्धर शिष्य ठरत आहे. नाईलाजाने अर्जुनाचे समाधान करण्यासाठी द्रोणाचार्यांनी एकलव्याकडे गुरुदक्षिणा मागितली. असे मला वाटते.\nजैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो\nजैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर+१\nएकलव्य धनुर्विद्या एडिसन प्रमाणे शिकला असावा, हजारो प्रयोग करून तंत्रशुद्ध व अतिशय यशस्वी पध्दत शोधून तो सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनला. पण द्रोणाचार्यांच्या पुतळ्याला साक्ष ठेवून, त्या पुतळ्याला गुरू मानून तो हे शिकला ही त्याची श्रद्धा होती.\n>>>> द्रोण - एकलव्य या प्रकरणावर हे सर्वात जास्त तार्किक विवेचन वाटतय. एकलव्याविषयी नेहमीच सहानुभुती वाटत आलीय.\nसत्याच्या जवळ जाणारे लिहायचे\nसत्याच्या जवळ जाणारे लिहायचे आहे की आपल्या आवडत्या वा सहानुभूती असलेल्या पात्रांबद्दल सोयीस्कर सत्य लिहायचे असे आहे\nशास्त्रांवर आपल्या मर्यादीत मन, बुद्धी आणि अनुभवांनुसार लिहिणे केवळ अशक्य आहे.\nसत्याच्या जवळ जाणारे लिहायचे\nसत्याच्या जवळ जाणारे लिहायचे आहे की आपल्या आवडत्या वा सहानुभूती असलेल्या पात्रांबद्दल सोयीस्कर सत्य लिहायचे असे आहे\n>> हाब भाऊ, आपल्या सारख्या जेष्ठाकंडून असे प्रतिसाद मला अपेक्षित नाहीत.\nधन्यवाद अमर दिरंगाई बद्दल\nधन्यवाद अमर दिरंगाई बद्दल क्षमस्व\nएकलव्य धनुर्विद्या एडिसन प्रमाणे शिकला असावा, हजारो प्रयोग करून तंत्रशुद्ध व अतिशय यशस्वी पध्दत शोधून तो सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनला. पण द्रोणाचार्यांच्या पुतळ्याला साक्ष ठेवून, त्या पुतळ्याला गुरू मानून तो हे शिकला ही त्याची श्रद्धा होती.>>>>>>> सहमत.\nपद्म, हायझेन, मी दोन्ही बाजू\nपद्म, हायझेन, मी दोन्ही बाजू दाखवण्याचा प्रयत्न करते आहे. पुढचा भाग वाचा आणि ठरवा की मी खरचं एकांग��� लिहिते आहे का ते\nमी कोणत्या एकाच पात्राच्या बाजूने नाही.\n<<<ह्याच कृतीसाठी (कपटाने विद्या मिळवण्यासाठी) परशूरामांनी कर्णाला जीवावर बेतणारा शाप दिला होता.>>> कर्ण परशुरामाकडे राहून विद्या शिकला होता.. खोटा बोलून परंतु एकलव्य काय खोटा बोलला लपून विद्या शिकता येते\nहे म्हणजे असा झाला गूगल वर स्टडी करून upsc pass झालेल्याने गूगल ला ट्युशन fee द्यावी.\nहे म्हणजे असा झाला गूगल वर\nहे म्हणजे असा झाला गूगल वर स्टडी करून upsc pass झालेल्याने गूगल ला ट्युशन fee द्यावी. +१११\nहे म्हणजे असा झाला गूगल वर\nहे म्हणजे असा झाला गूगल वर स्टडी करून upsc pass झालेल्याने गूगल ला ट्युशन fee द्यावी.>>>>>>>+१००\nआणि विद्या अशी लपून शिकता\nआणि विद्या अशी लपून शिकता येते आणि वर त्यात इतके तरबेजही होता येते आणि वर त्यात इतके तरबेजही होता येते जितके तरबेज त्यांचे स्वतःचे शिष्य झाले नाहीत जितके तरबेज त्यांचे स्वतःचे शिष्य झाले नाहीत > चोरून शिकून त्यात तरबेज न होता येण्यास काय झाले > चोरून शिकून त्यात तरबेज न होता येण्यास काय झाले अभिमन्यू चक्रवुव्ह रणनिती कसा शिकला अभिमन्यू चक्रवुव्ह रणनिती कसा शिकला गुरूच्या मुर्तीकडून शिकली ह्याच्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा चोरून शिकली हे पटणे कितीतरी सोपे आहे.\nमुर्ती कडूनच शिकायचे होते तर तो आपल्या स्वतःच्या राज्यात (मगध, ज्याचा जरासंध राजा होता आणि एकलव्याचे वडील त्याच्या पदरी सेनेत होते.) जाऊन शिकला असता. हस्तिनापुरात जिथे द्रोणाचार्य कुरू राजकुमारांना शिकवत तिथे एकलव्याचे असण्याचे काय प्रयोजन प्रयोजन एकच त्याला चोरून ज्ञान मिळवायचे होते.\nईथे तुम्ही म्हणाल गुरूच्या मुर्तीने विद्या शिकवली पुढच्या लेखात तुम्ही म्हणत आहात एलकव्य 'स्व-अध्यापनाने' शिकला. \"स्वअध्यापन \" हे काय असते. अध्यापकाने जे आधी शिकून घेतले आहे त्याचे तो अध्यापन करतो. म्हणजे जे एकलव्य जे शिकला होता तेच त्याने स्वतःला शिकवले असे म्हणायचे आहे का\nदुर्दैवाने गूगल वगैरे तेव्हा अस्तित्वात नसल्याने गुरूचा अनुग्रह झाल्याशिवाय ज्ञान मिळवता येत नसे. कृष्ण सर्वज्ञ देव होता असे तुम्ही म्हणालात पण तसे असूनही ज्ञान मिळण्यासाठी तो सांदिपनी ऋषींच्या आश्रमात गेलाच.\nआणि अर्जुनापेक्षा श्रेष्ठ धनुर्धर त्या काळी ही होते. स्वतः भीष्म होते, परशुराम होते...कर्ण आला.. पुढे भीमाचा नातू बाब��िक वगैरे आले ज्याचा कृष्णाने कपटाने अंत केला.\nमला वाटले एवढ्या पॅशनने अभ्यासातून तुम्ही काही लॉजिकल गोष्टी सांगाल पण हे तर टीवी मालिकांमध्ये पाहिलेले चमत्कारपूर्ण महाभारतच झाले. लोकांना लॉजिकपेक्षा चमत्कार वाचायला आवडते तेव्हा चालू द्या.\nहाब अहो बाहेरच जास्त खायच बंद\nहाब अहो बाहेरच जास्त खायच बंद करा पोटदुखी पण बंद होईल.\nहायजेनबर्ग भाऊ जबरदस्त. मला\nहायजेनबर्ग भाऊ जबरदस्त. मला आपण महाभारत लिहावं असं वाटतं. प्रत्येक वेगळ्या नजरेतून लिहिलेले महाभारत आनंद देईल व माबोवर सकस साहित्यात भर पडेल.\nहायझेनबर्ग, एडिसन कसा शिकला\nआणि एक महत्त्वाचा प्रश्न.... जर तुम्हाला यात लॉजिक वाटत नाही, तर कश्यात वाटते\nस्पायडर मॅन दाखवला की मस्त आणि शक्तीमान दाखवला की बालिश \nअमर म्हणतात, तसे खरचं तुम्ही लिहा की तुमच्या दृष्टीने महाभारत हे नाही पटत तर....\nअजून एक.... यात काहीच चमत्कार नाही. स्वतःचं स्वतः शिकणे यात कसला आलाय चमत्कार\nआणि अभिमन्यू चोरून शिकला नाही. एकदा प्रतिक्रिया देण्या आधी विचार करा, वाचा किंवा निदान लोकांना विचारा.\nअभिमन्यूच्या शिकण्यात, कर्णच्या शिकण्यात आणि एकलव्याच्या शिकण्यात फार मोठ्ठा फरक आहे.\nवनात एकाग्रतेने शिकता येते म्हणून तो वनात होता जसे हे राजकुमार वनात होते राजवाड्या ऐवजी.\nइकडे पोटदुखी अक्कूला झाली आहे\nइकडे पोटदुखी अक्कूला झाली आहे असे वाटते.\n >> ते शास्त्रज्ञ होते. प्रयोगातून शिकले त्यांना शिकवायला पुस्तके, ईतर मार्गदर्शक, प्रौढ वयात अभ्यासातून आलेले शहाणपण होते. ते जे शिकले ते ज्ञान होते, विद्या नव्हे. ज्ञानार्जन आणि विद्याभ्यास वेगळ्या गोष्टी आहेत. त्यांची तुलना अयोग्य आहे.\nही मुले आहेत आणि ती शास्त्रज्ञ नाहीत. धनुर्विद्या ही विद्या आहे जशी कुस्ती, क्रिकेट, फुटबॉल. ते काही पोथ्या-पुराणे, वेद वाचून विज्ञान किंवा धर्मज्ञान शिकण्यासारखे \"ज्ञान\" नाही. जसे पुस्तक वाचून क्रिकेटचे ज्ञान मिळेल पण क्रिकेट खेळता येणार नाही तसे.\nआचरेकरांचे शिष्य एखादा तेंडुलकर बनतो एखादा कोणीच बनत नाही. समजा एखाद्याने त्यांच्या क्लासची फी न भरता ग्राऊंडवर बाजूला ऊभे राहून त्यांच्या सूचना नुसत्या ऐकल्या आणि घरी जाऊन त्यांच्या फोटोसमोर बॅटिंग प्रॅक्टिस केली ह्याचा अर्थ त्याला फोटोने शिकवले किंवा तो \"स्वअध्यापनाने\" शिकला असा होत नाही.\nआणि अभिमन्यू चोरून शिकला नाही. एकदा प्रतिक्रिया देण्या आधी विचार करा, वाचा किंवा निदान लोकांना विचारा.> चोरून शिकला असे मी म्हणालो नाही. गुरूने थेट न शिकवता देखील विद्या मिळवता येते ह्याचे उदाहरण सांगितले. कोणी तरी विद्या सांगितली तेव्हाच अभिमन्यू ती आत्मसात करू शकला ना की त्यानेही \"स्वअध्यापनाने\" स्वतःला चक्रव्यूह भेदणे शिकवले असे तुम्ही म्हणता आहात.\nअभिमन्यूच्या शिकण्यात, कर्णच्या शिकण्यात आणि एकलव्याच्या शिकण्यात फार मोठ्ठा फरक आहे. >> काय फरक आहे\nवनात एकाग्रतेने शिकता येते म्हणून तो वनात होता जसे हे राजकुमार वनात होते राजवाड्या ऐवजी.>> मगध आणि हस्तिनापूर मधल्या शेकडो मैलांमध्ये एकाग्रता साधण्यासाठी एकच वन होते असे म्हणायचे आहे का\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://ma.dll-rehab.com/file/client.dll/24967.html", "date_download": "2020-05-29T14:26:06Z", "digest": "sha1:AYQYL4GTTRSCDZ7T56M6SKAVPRJURDB7", "length": 3449, "nlines": 82, "source_domain": "ma.dll-rehab.com", "title": "Client.dll - Half-Life 2 - dll-rehab.com", "raw_content": "\nफाईलचा आकार: 3.77 Mb\nकसे प्रतिष्ठापीत करायचे client.dll:\nप्रत फाइल client.dll कार्यक्रम स्थापना निर्देशिका विनंती आहे की client.dll.\nते कार्य करत नाही तर, आपण कॉपी लागेल client.dll तुमची प्रणाली निर्देशिकेत. मुलभूतरित्या, हे आहे:\nआपण वापरत असल्यास 64-bit विंडोज आवृत्ती, आपण देखील कॉपी पाहिजे client.dll to C:\\Windows\\SysWOW64\\\nमूळ फाइल्स बॅकअप प्रत करू\nकोणत्याही विद्यमान फाइल खोडून पुन्हा\nआपला संगणक रीबूट करा.\nसमस्या अजूनही घडल्यास, खालील गोष्टी करू:\nWindows प्रारंभ मेनू उघडा आणि निवडा \"Run...\".\nअध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक टाइप करा आणि Enter ढकलणे (किंवा तुम्ही विंडोज मला, कमांड टाईप वापरत असल्यास)\nतुम्ही मला आढळणार नाही तर विंडो संचयीका मध्ये खालिल प्रयत्न: विंडोज प्रारंभ मेनू उघडा आणि निवडा \"Run...\".\nअध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक टाइप करा आणि Enter ढकलणे (किंवा तुम्ही विंडोज मला वापरत असल्यास, कमांड टाईप)\nया फाईल इतर आवृत्ती:\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/elections/assembly-elections/maharashtra/news/articlelist/71152082.cms", "date_download": "2020-05-29T14:35:23Z", "digest": "sha1:XKWWQQRUJ6BWURHYHGCGJWVDVBQX7NK6", "length": 5826, "nlines": 85, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक बातम्या\nअजित पवारच म्हणाले होते, मी काकांशी बोललोय: फडणवीस\nमोदींनी एकत्र काम करण्याची ऑफर दिली होती; पवारांचा गौप्यस्फोट\nमंत्रिमंडळ विस्तार ३ किंवा ४ डिसेंबरला; १४ नवे मंत्री घेणार शपथ\nउपमुख्यमंत्री कोण, हे २२ डिसेंबरनंतर ठरेल: पटेल\n विश्वास ठराव १६९ विरुद्ध ० मतांनी मंजूर\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना राणेंकडून शुभेच्छा, पण...\nउपमुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच; तसं ठरलंय: अजित पवार\nउद्धव सरकार उद्याच बहुमत सिद्ध करणार\nशेतकऱ्यांसाठी दोन दिवसात मोठा निर्णय घेणार; उद्धव ठाकरे यांची घोषणा\nउद्धव सरकारवर फडणवीसांचा पहिला टीकेचा बाण\nचीफ मिनिस्टर उद्धव ठाकरे इन अॅक्शन; दोन तासांत पहिली कॅबिनेट\nउद्धव मुख्यमंत्री; राज यांच्या आईच्या डोळ्यांत आनंदाश्रू\nउद्धव ठाकरे सरकारमध्ये 'हे' ६ कॅबिनेट मंत्री\nफोटोग्राफर ते मुख्यमंत्री... उद्धव ठाकरेंचा प्रवास\n'मी उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतो की...'\nआवाज कुणाचा... कोण आला रे कोण आला... शिवतीर्थावर जनसागर लोटला\nशेतकरी कर्जमाफी, ८० टक्के नोकऱ्या स्थानिकांना देणार\nमहाराष्ट्रात भाजपनं केलेलं कृत्य लज्जास्पद: सोनिया गांधी\nभुजबळ, देसाई, पाटील आणि एकनाथ शिंदेही घेणार मंत्रिपदाची शपथ\nउद्धव यांचा PM मोदींना फोन; शपथविधीचं निमंत्रण\nअजित पवार नव्हे; जयंत पाटील होणार उपमुख्यमंत्री\nशपथविधीला यायचं हं; आदित्य यांचा सोनियांना आग्रह\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://maharashtradesha.in/forts/", "date_download": "2020-05-29T12:28:42Z", "digest": "sha1:VPHUDVIJYPWAH43KGWIEH4IP2LBJH4VG", "length": 1883, "nlines": 38, "source_domain": "maharashtradesha.in", "title": "किल्ले - ॥महाराष्ट्र देशा॥", "raw_content": "\nथोडेसे ||महाराष्ट्र देशा|| बदल\nसुलतान बॅटरी किंवा सुलतान बाथरी\nछत्रपती संभाजी महाराजांचा हडकोळण शिलालेख\nजेम्स प्रिन्सेप – प्राचीन लिपी अभ्यासक\nसुलतान बॅटरी किंवा सुलतान बाथरी\nमल्लिकार्जुन याचा वसई शिलालेख\nसर अलेक्झांडर कनिंगहॅम – पुरातत्व खात्याचे पहिले महानिदेशक\nकान्हेरी लेणी आणि परदेशी यात्रेकरू\nवैनायकी – शक्ती, योगिनी आणि मातृका\nवर्दळीपासून दूर असलेली ‘बेडसे लेणी’\nअनंतदेव याचा शिलालेख असलेली विहार गध्देगाळ\n© 2019 ||महाराष्ट्र देशा||\nथोडेसे ||महाराष्ट्र देशा|| बदल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://worldwarthird.com/index.php/2018/09/28/china-interfere-us-midterm-elections-2018-marathi/", "date_download": "2020-05-29T12:32:53Z", "digest": "sha1:KS2L4REKH2UOKIU6JXMKGJ6E2GUDK26T", "length": 19588, "nlines": 156, "source_domain": "worldwarthird.com", "title": "अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकीत चीनचा हस्तक्षेप - राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा गंभीर आरोप", "raw_content": "\nवॉशिंग्टन - उघुरवंशी इस्लामधर्मियों पर चीन कर रहें बेरहम अत्याचारों की अमरिकी संसद ने गंभीरता…\nवॉशिंग्टन - उघुरवंशीय इस्लामधर्मियांवर चीन करीत असलेल्या अनन्वित अत्याचारांची गंभीर दखल अमेरिकेच्या संसदेने घेतली आहे.…\nवॉशिंग्टन - कोरोना वायरस की महामारी का फ़ैलाव करके चीन ने जानबूझकर हज़ारों अमरिकी नागरिकों…\nवॉशिंग्टन/तेहरान – ईरान नागरी परमाणु समझौते का उल्लंघन कर रहा होने का आरोप कर अमरीका…\nवॉशिंग्टन/तेहरान – इराण नागरी अणुकराराचे उल्लंघन करीत असल्याचा आरोप करुन अमेरिकेने बुधवारी इराणवरील निर्बंधांचा फास…\nदमास्कस - अमरीका ने पॅट्रियॉट हवाई सुरक्षा यंत्रणा सिरिया के ईशान्य भाग में तैनात की…\nवॉशिंग्टन - चीनने कोरोनाव्हायरसची साथ फैलावून हजारो अमेरिकी नागरिकांची जाणीवपूर्वक हत्या घडवली, असा घणाघाती आरोप…\nदमास्कस - अमेरिकेने पॅट्रियॉट हवाई सुरक्षा यंत्रणा सिरियाच्या ईशान्य भागात तैनात केली आहे. सिरियन कुर्दांच्या…\nअमेरिकेतील मध्यावधी निवडणुकीत चीनचा हस्तक्षेप – राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा गंभीर आरोप\nवॉशिंग्टन – ‘येत्या नोव्हेंबर महिन्यात अमेरिकेत होणार्‍या मध्यावधी निवडणुकांमध्ये चीन ढवळाढवळ करून माझ्या प्रशासनाविरोधात वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करीत आहे’, असा खळबळजनक आरोप अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. व्यापाराच्या मुद्यावर आव्हान दिल्याने चीनला मी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी नको असून त्यासाठीच या सर्व हालचाली सुरू आहेत, असेही ट्रम्प यांनी आपल्या आरोपात म्हटले आहे. ट्रम्प सुरक्षा परिषदेत चीनच्या हस्तक्षेपाचा मुद्दा मांडत असतानाच अमेरिकेचे गुप्तचर प्रमुख ‘डॅन कोट्स’ यांनीही अमेरिकेच्या सायबरसुरक्षेला चीनचा धोका वाढल्याचे बजावले.\nअमेरिकेत २०१८ साली झालेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकांमध्ये रशियाने हस्तक्षेप केल्याचे आरोप ट्रम्प यांच्या विरोधकांनी केले होते. याप्रकरणी ट्रम्प यांच्या निकटवर्तियांची चौकशीही सुरू असून अमेरिकी यंत्रणांनी प्राथमिक अहवालांमध्ये रशियाचा हात असल्याचे दावे केले आहेत. या पार्श्‍वभूमीवर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी मध्यावधी निवडणुकांमध्ये चीन ढवळाढवळ करीत असल्याबाबत केलेले आरोप लक्ष वेधून घेणारे ठरतात. आपल्या आरोपांच्या समर्थनार्थ अमेरिकी राष्ट्राध्यक्षांनी चीनने दिलेल्या उघड धमक्या तसेच अमेरिकी दैनिकांमधून प्रसिद्ध होणारे लेख यांचा दाखला दिला.\n‘चीनकडून देस मॉईन्स रजिस्टर व इतर दैनिकांमध्ये बातम्यांच्या स्वरुपात जोरदार जाहिरातबाजी व माहितीचा मारा सुरू आहे’, असा आरोप ट्रम्प यांनी केला. सुरक्षा परिषदेच्या बैठकीत अमेरिकी राष्ट्राध्यक्षांनी चीनला लक्ष्य केले. ‘मी किंवा माझ्या नेतृत्त्वाखालील सरकारला विजय मिळावा, अशी चीनची इच्छा नाही. मी चीनला व्यापाराच्या मुद्यावर आव्हान देणारा पहिला राष्ट्राध्यक्ष असल्याने चीनला नकोसा झालो आहे. अमेरिका व्यापारात जिंकते आहे. प्रत्येक स्तरावर अमेरिकेला यश मिळते आहे’, अशा शब्दात ट्रम्प यांनी चीनकडून सुरू असलेल्या हस्तक्षेपामागील पार्श्‍वभूमी स्पष्ट केली.\nगेल्या आठवड्यातही राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी मध्यावधी निवडणुकांच्या मुद्यावरून चीनला लक्ष्य केले होते. त्यात चीनकडून, आपल्या पाठीशी उभ्या असणार्‍या अमेरिकेतील शेतकरी व कामगारवर्गाला लक्ष्य करण्यात येत असल्याचा आरोप केला होता. या माध्यमातून चीनला मध्यावधी निवडणुकांचे निकाल बदलायचे असून त्यांनी उघडपणे तसेच धमकावल्याचेही ट्रम्प यांनी बजावले होते. चीनने अमेरिकेबरोबरील व्यापारयुद्धात अमेरिकी उत्पादनांना लक्ष्य करताना ट्रम्प यांना पाठिंबा देणार्‍या राज्यांमधील उद्योगांना सर्वाधिक फटका बसेल, अशा रितीने कारवाई केल्याचे उघड झाले होते.\nदरम्यान राष्ट्राध्यक्ष ट्रम्प चीनला सुरक्षा परिषदेत लक्ष्य करीत असतानाच, अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेचे प्रमुख ‘डॅन कोट्स’ यांनी, चीन अमेरिकेच्या सायबरसुरक्षेला असलेला सर्वात मोठा धोका असल्याचा इशारा दिला आहे. चीन जाणुनबुजून व पद्धतशीरपणे अमेरिकेच्या सायबरक्षेत्रात कारवाया करीत असल्याचा दावा ‘डायरेक्टर ऑफ नॅशनल इंटेलिजन्स’ कोट्स यांनी दिला. दोन दिवसांपूर्वीच अमेरिकेतील गुप्तचर यंत्रणा ‘सीआयए’च्या प्रमुख जिना हॅस्पेल यांनी, चीन ‘आशिया-पॅसिफिक’ व इतर क्षेत्रांमधील त्यांची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी अमेरिकेचा प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोप केला होता.\nया बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:\nअमेरिका के मध्यावधि चुनावों में चीन का हस्तक्षेप – राष्ट्रपति डोनाल्ड ट्रम्प का गंभीर आरोप\nराष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याकडून रशियन राज्यघटनेत बदलांचा प्रस्ताव – पंतप्रधानपदी मिखाईल मिशुस्तिन यांची नियुक्ती\nमॉस्को - रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर…\nअरबी समुद्रातील अमेरिकेची विमानवाहू युद्धनौका ‘युएसएस अब्राहम लिंकन’ची तैनाती पाकिस्तानसाठीच – पाकिस्तानी विश्‍लेषकांची भीती\nइस्लामाबाद - अमेरिकेची विमानवाहू युद्धनौका…\nअमेरिका आणि इराणचे एकमेकांवर सायबर हल्ले सुरू\nवॉशिंग्टन/तेहरान, दि. २४ (वृत्तसंस्था) -…\nचीनच्या धमक्यांकडे दुर्लक्ष करून अमेरिकन राष्ट्राध्यक्षांची तिबेटविषयक विधेयकावर स्वाक्षरी\nवॉशिंग्टन - चीनचे इशारे व धमक्यांची पर्वा…\nअमेरिका-ब्रिटन व चीन-रशिया यांच्यात आर्थिक स्तरावर तिसरे महायुद्ध सुरू झाले आहे – रशियन विश्‍लेषकाचा दावा\nमॉस्को - अमेरिकेत सध्या संपूर्ण व्यवस्था…\n‘ब्रेक्झिट डील’ झाल्याचा युरोपिय महासंघ व ब्रिटनचा दावा\nलंडन - ‘जिथे इच्छा (विल) असते तिथे ‘डील’…\n‘कोरोना व्हायरस’ की महामारी रोकने के लिए इटली के १६ प्रांतों में डेढ करोड से भी अधिक लोग ‘लॉकडाउन’ में – दुनिया के १०३ देश इस महामारी के चपेट में\nरोम - इटली में पीछले २४ घंटों में ‘कोरोना…\nअमरिकी संसद में उघुर बिल पारित; तिब्बत की आज़ादी का विधेयक भी हुआ पेश\nअमेरिकेच्या संसदेत उघुर बिल मंजूर, तिबेटच्या स्वातंत्र्याचे विधेयक सादर\n‘कोरोना वायरस’ के ज़रिये चीन ने हज़ारों अमरिकन्स की हत्या करवाई – लेखक विश्��लेषक गॉर्डन चँग का आरोप\nअमरीका ने ईरान पर निर्बंधों का शिकंजा और ज़ोर से कसा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/District-Government-Milk-Office-Address/", "date_download": "2020-05-29T12:28:50Z", "digest": "sha1:MYIWF3MILLDEKTDVKIUSZWNCKP227C5T", "length": 10686, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " जिल्हा शासकीय दूध कार्यालय नावालाच | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › जिल्हा शासकीय दूध कार्यालय नावालाच\nजिल्हा शासकीय दूध कार्यालय नावालाच\nसातारा : महेंद्र खंदारे\nखासगीकरणामुळे दूध व्यवसायात खासगी संघांनी शिरकाव केल्याने शासनाने तोट्यातील स्वत:चे दूध संघ बंद केले आहेत तर खासगी दूध संघांना मान्यता दिल्याने खासगी संघ वाढले आहेत. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हास्तरावर शासकीय दूध कार्यालय सुरू करण्यात आले. परंतु, सद्यस्थितीत या व्यवसायाची झालेली वाताहात आणि शासनाचे कमी झालेले नियंत्रण यामुळे हे कार्यालय नावालाच राहिले आहे. संघ बंद पडल्याने दूधाचे संकलन कमी झाले. त्यामुळे कर्मचार्‍यांची पदे रिक्‍त राहू लागली. याचा परिणाम म्हणून या कार्यालयात मूळ पदावरील एकही कर्मचारी कार्यरत नसल्याचे भकास चित्र पहावयास मिळत आहे.\nजागतिकीकरणाचा भारताने स्वीकार केल्यानंतर देशात मोठ्या प्रमाणात खासगीकरण झाले. याचे चांगले परिणाम पहिल्या 10-15 वर्षात दिसून आले. मात्र, त्यानंतर आता या खासगीकरणाने शासनाच्या सर्वच विभागात शिरकाव केल्याने अनेक संस्था बंद पडू लागल्या आहेत. शेतीसोबत उत्तम जोडधंदा म्हणून दूग्ध व्यवसाय केला जातो. मात्र, खासगीकरणामुळे या धंद्यालाही आता ग्रहण लागले आहे. खर्च जास्त अन् उत्पादन कमी अशी अवस्था आहे. त्यामुळे हा व्यवसाय तोट्यात आहे.\nसातारा जिल्ह्यात एमआयडीसीमध्ये शासकीय दूध कार्यालय आहे. या ठिकाणी 20 वर्षांपूर्वी सुमारे 1 लाख लिटर दूधाचे रोज संकलन केले जात होते. त्यामुळे त्यावेळी या कार्यालयात रोज राबता होता. टँकरच्या लांबच लांब रांगा लागत होत्या तर मशिनरींचा धडाधड आवाज होता. मात्र, आता हे कार्यालय जणू स्मशान भूमीच झाले की काय असा सवाल उपस्थित होत आहे. हे जिल्ह्याचे कार्यालय आहे. या ठिकाणी एकूण 14 पदे मंजूर आहेत. मात्र, यापैकी लिपिक वगळता अन्य पदे रिक्‍तच आहेत. या ठिकाणी फक्‍त एक कर्मचारी पूर्ण जिल्ह्याचे काम पाहत आहे. संबंधित कर्मचारीही महाबळेश्‍वर येथील दूध संघाचा आहे. मात्र हा संघच आता बंद झाल्याने ते सातार्‍यात काम करतात. ज्या ठिकाणी 1 लाख लिटर दूधाचे संकलन केले जात होते तो प्लँटच आता बंद पडला आहे. काही दिवसांपूर्वी दूधावर प्रक्रिया करणार्‍या मशिनरीही भंगारात काढण्यात आल्या आहेत. या कार्यालयाखाली दोन अन्य कार्यालये आहेत. ती दूग्ध विकास विभागाची आहेत मात्र, तेथेही अशीच परिस्थिती आहे.\nया ठिकाणी असणार्‍या क्‍वार्टरही बंद अवस्थेत आहेत तर सुमारे 4 एकरात पसरलेल्या या कार्यालयाच्या आवारात गवत वाढल्याने बकालपणा आला आहे. कार्यालयात जे दोन कर्मचारी असतात त्यांच्यावरच कामाचा लोड आहे. जिल्ह्यातील खासगी व सहकारी दूध संघाच्या संकलनाची माहिती घेणे, तालुकास्तरावर असणार्‍या अधिकार्‍यांना भेटीसाठी पाठवणे, दूध संघाची तपासणी करणे यासारखी कामे त्यांना करावी लागतात. कर्मचार्‍यांची अशी अवस्था असताना जिल्हा दूग्ध विकास अधिकारी म्हणून प्रकाश आवटे यांची शासनाने नियुक्‍ती केली आहे. परंतु, त्यांनाही इतर पाच जिल्ह्याच्या विविध विभागांचा अतिरिक्‍त कार्यभार असल्याने महिन्यातून दोन किंवा तीनवेळा ते सातार्‍यात हजेरी लावतात. त्यांच्याकडूनही फक्‍त कामाचा आढावा घेण्याबाहेर कोणतेही काम केले जात नाही.\nमनुष्यबळाची कमतरता असल्याने हा विभाग आता मरणासन्‍न अवस्थेत पोहोचला आहे. याचाच फायदा खासगी दूध संघवाले उचलत आहे. त्यांच्याकडूनच शेतकर्‍यांची पिळवणूक होत असून मनमानी कारभाराला उत आला आहे. मुळात शासनालाच या विभागाला पुन्हा गतवैभव प्राप्‍त करून द्यावे, अशी इच्छा नाही. त्यामुळे येथील कर्मचारी आला दिवस ढकलत आहे.\n20 हजार लिटर दूध संकलन कधी\nकाही दिवसांपूर्वीच शासकीय दूध कार्यालयातील जुनी मशिनरी भंगारात काढण्यात आली. या मशिनरीद्वारे 1 लाख लिटर दूध संकलित करून त्यावर प्रक्रिया होत होती. हा प्लँट बंद पडल्यानंतर दुग्ध विकास मंत्री ना. महादेव जानकर यांनी सातार्‍यात 20 हजार लिटर दूध संकलित केले जाईल असा प्लँट उभारण्याचे संकेत दिले होते. मात्र, हा प्लँट अजून कागदावरच राहिला आहे. निवडणूका दोन महिन्यांवर येऊन ठेपल्या असताना याचीही शक्यता आता मावळली आहे. जरी भविष्यात या ठिकाणी प्लँट झाला तरी दूध कोठून आणणार\nमहाराष्ट्रातील बाराशे नागरिक युएईत अडकले; मुंबईत येण्यासाठी मागितली परवानगी\nयंदा आषाढी वारीला पायी दिंडी नाही, आळंदी, देहूच्या पादुका दशमीला पंढरपूरला जाणार\nअन् माकडांनी हिसकावले कोरोना रूग्‍णांचे सॅम्‍पल\nकोल्हापूर : साईबाबा स्वतः भक्तांशी बोलतात; असा बहाणा करून फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश\nछत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांचे निधन", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-pomegranate-farming-kadvanchi-jalna-18627", "date_download": "2020-05-29T12:39:57Z", "digest": "sha1:OSAY4T2FNAUK3V526BTV5J7ROLHASWKE", "length": 26705, "nlines": 171, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, pomegranate farming in Kadvanchi, Jalna | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकडवंची : डाळिंबात तयार केली ओळख\nकडवंची : डाळिंबात तयार केली ओळख\nरविवार, 21 एप्रिल 2019\nकडवंची हे द्राक्षाचे गाव. याच गावातील ज्ञानेश्वर रावसाहेब क्षीरसागर यांनी मात्र डाळिंबाची बाग केली. गुणवत्तापूर्ण डाळिंबामध्ये त्यांनी स्वतःची वेगळी ओळख तयार केली. फळबागेला त्यांनी गीर-गोपालनाची जोड दिली आहे.\nकडवंची हे द्राक्षाचे गाव. याच गावातील ज्ञानेश्वर रावसाहेब क्षीरसागर यांनी मात्र डाळिंबाची बाग केली. गुणवत्तापूर्ण डाळिंबामध्ये त्यांनी स्वतःची वेगळी ओळख तयार केली. फळबागेला त्यांनी गीर-गोपालनाची जोड दिली आहे.\n‘‘मित्रमंडळी मला चेष्टेने म्हणतात, की गाव द्राक्ष लावतेय, पैसा कमावतंय आणि तू मात्र डाळिंबाच्या मागं. बदल जरा... पण, मी लक्ष देत नाही. कारण विश्वास आहे, की एक दिवस हेच डाळिंब मला पुढे नेईल. डाळिंबात समाधानी आहे. हे झाड काटक आहे, योग्य नियोजनातून चांगल्या फळांचे उत्पादन घेत असल्याने मला अपेक्षित नफा मिळतोच’’....हे बोल आहेत ज्ञानेश्वर क्षीरसागर यांचे.\nकडवंची शिवारात ज्ञानेश्वर आणि सदाशिव क्षीरसागर या बंधूंची ५२ एकर शेती. त्यापैकी दहा एकर डाळिंब शेतीमध्ये स्वतःची वेगळी ओळख तयार केली. बाकीच्या क्षेत्रात हंगाम निहाय पिकांची लागवड असते. दहा एकर क्षेत्रात भगवा जातीची तीन टप्प्यांत लागवड आहे. संपूर्ण गाव द्राक्ष शेतीकडे वळले असताना डाळिंब लागवडीवरच का भर दिला असं विचारलं असता, ज्ञानेश्वर डाळिंब बागेचा प्रवास सांगू लागले... हे सगळं माळरान होतं. हलकी जमीन, विहिरीला जेमतेम पाणी. हाती पैसा कमी. फळबागेचा विचार करताना करमाड (जि. औरंगाबाद) येथील मित्र, तसेच धार कल्याण येथील माझे सासरे काशीनाथ उगले यांच्याकडील डाळिंब बाग पाहिली. त्यांच्याकडून व्यवस्थापन आणि बाजारपेठेची माहिती घेतली आणि २०११ मध्ये दोन एकर, २०१४ मध्ये सहा एकर आणि २०१५ मध्ये दोन एकरावर डाळिंब लागवड केली. डाळिंब बाग करायच्या अगोदर संरक्षित पाण्यासाठी २०१० मध्ये एक कोटी लिटर क्षमतेचे शेततळे घेतले. त्यामुळे लागवडीनंतर फळबागेला पाण्याचा ताण बसला नाही. फळबाग वाढवायची असल्याने २०१२ मध्ये पुन्हा ४५ लाख लिटर क्षमतेचे शेततळे घेतले.\nझाडाला देतो मोजूनच पाणी\nपाणी नियोजनाबाबत ज्ञानेश्वर क्षीरसागर म्हणाले, की माझ्या शेतीला नैसर्गिक उतार असल्याने बांधबंदिस्ती केली. त्यामुळे पावसाचे पाणी शेतात मुरते, अति झालेले पाणी सांडव्यातून शेताच्या उतारला जाते. उताराच्या टोकाला मी दोन शेततळी घेतली. या दोन शेततळ्यांमध्ये मोठी चारी घेतली. या चारीत पहिल्या पावसापासून जमा होणारे पाणी साठते. हे साठलेले पाणी पंपाने उचलून शेततळी भरून घेतो. याचबरोबरीने विहिरीतही साठलेले पाणी शेततळ्यात भरतो. साधारणपणे डिसेंबर शेवटपर्यंत विहिरीचे पाणी पुरते. जानेवारी ते २० मेपर्यंत शेततळ्यातील पाणी मोजून वापरतो. माझ्या बागेत प्रत्येक झाडाला आठ लिटर क्षमतेचे दोन ड्रिपर आहेत. फळवाढीच्या टप्प्यात एक आड एक दिवस प्रतिझाड ३२ लिटर पाणी. उष्णता वाढली, तर दररोज पाणी देतो. सेटिंगपर्यंत पाणी मर्यादित देतो. त्यानंतर फळवाढीच्या २.५ ते ३ महिन्यांच्या काळात रोज प्रतिझाड ४० लिटर पाणी देतो. गरजेनुसारच पाणी दिले जाते. कारण मला जूनपर्यंत दहा एकरांसाठी एक कोटी ४५ लाख लिटर पाणी पुरवायचे असते. तसेच जनावरांच्यासाठी पाणी ठेवावे लागते. गेल्या दोन वर्षांत पाऊस कमी झाल्याने बागेत दहा ट्रॉली पाचटाचे आच्छादन केले. त्यासाठी पस्तीस हजारांचा खर्च आला. त्याचबरोबरीने दहा टन बगॅसदेखील आच्छादनासाठी वापरले. त्याचा वीस हजारांचा खर्च झाला. हे सेंद्रिय आच्छादन जमिनीत कुजते. त्याचा सेंद्रिय कर्ब वाढ, ओलावा टिकण्यास मदत होते. जमीनदेखील भुसभुशीत राहते. साधारणपणे मार्च महिन्याच्या शेवटी फळांचा हंगाम संपतो. त्यानंतर केवळ झाडे जगण्यासाठी आठवड्यातून दोन वेळा दोन तास ठिबक सिंचनातून पाणीपुरवठा करतो. त्याचबरोबरीने ०ः०ः५० देतो. दोन एकरांतील बागेत मृग बहर आणि आठ एकर बागेत हस्त बहर धरतो.\nगेल्या सहा वर्षांपासून हस्त बहराचे व्यवस्थापन. प्रत्येक झाडाला मातीची भर. भरपूर प्रमाणात शेणखताचा वापर. पाचट, बगॅस आच्छादन.\nसेंद्रिय खते, निंबोळी पेंड आणि विद्राव्य खतांचा शिफारशीत वापर. दर १५ दिवसांनी प्रतिझाड दोन लिटर जीवामृताची आळवणी.\nएकात्मिक पद्धतीने कीड, रोग व्यवस्थापनावर भर. मर्यादित फवारण्या.\nबागेच्या स्वच्छेतवर भर. सशक्त झाड, योग्य छाटणी करून कॅनोपी मोकळी, त्यामुळे तेलकट डाग, मर रोगाचा प्रादुर्भाव नाही. योग्य वाफसा ठेवतो. झाडाच्या गरजेनुसारच पाणी.\nशेणखत, जीवामृताच्या वापराने जमिनीची सुपिकता जपली, ओलावा टिकून राहतो.\nमोठ्या झाडावर सरासरी १५०, तर लहान झाडावर ८० फळे ठेवतो. तीन गटांत फळांची प्रतवारी करून नाशिक बाजारपेठेत विक्री. सरासरी प्रतिकिलोस ४० ते ७५ रुपये दर.\nएकरी साडेआठ टनांचे उत्पादन. खर्च वजा जाता एकरी दीड लाखाचा नफा.\nयंदाच्या वर्षीपासून मृग बहराचे नियोजन. निर्यातक्षम डाळिंब उत्पादनाच्या दृष्टीने प्रयत्न.\nतीन एकरांवर द्राक्षबागेची उभारणी\nज्ञानेश्वर क्षीरसागर यांनी यंदा तीन एकरांवर द्राक्ष खुंटांची लागवड केली. या बागेत इनलाइन ठिबक करून लॅटरलच्या दोन्ही बाजूला कोथिंबिरीची टोकण केली. या कोथिंबिरीच्या तीन कापण्या घेता येत असल्याने खर्च वजा जाता वीस हजारांचा नफा मिळेल, अशी त्यांना अपेक्षा आहे.\nज्ञानेश्वर क्षीरसागर हे करमाड फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी, तसेच कडवंची गावातील स्वामी विवेकानंद शेतकरी स्वयंसहायता बचत गटाचे सदस्य आहेत. गटाच्या उपक्रमाबाबत ते म्हणाले, की आमचा गट सहा वर्षांपूर्वी सुरू झाला. गटात मी आणि सदाशिव क्षीरसागर असे दोघे डाळिंब उत्पादक आहोत. बाकीचे चौदा द्राक्ष उत्पादक आहेत. गटातील बचतीतून २ टक्के व्याजदराने गटातील सदस्यांना कर्ज देतो. हा पैसा शेती कामासाठी वापरतो. दर महिन्याचा पहिल्या रविवारी एकत्र जमून चर्चा करतो. गटचर्चा प्रत्येक वेळी वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या शेतावर घेतो. त्यांच्या अडचणी लक्षात घेऊन उपाययोजना आणि पुढील पीक नियोजनाबाबत चर्चा करतो. आम्ही पुणे, सोलापूर जिल्ह्यातील प्रयोगशील द्राक्ष आणि डाळिंब बागायतदारांना भेटी देऊन त्यांचे तंत्रज्ञान समजाऊन घेतो. गटाचा व���हॉट्‍सॲप ग्रुप आहे.\nगेल्या चार वर्षांपासून ज्ञानेश्वर क्षीरसागर यांनी मुक्तसंचार पद्धतीने गोपालन सुरू केले. याबाबत ते म्हणाले, की मुख्य उद्देश म्हणजे शेणखत आणि जीवामृतासाठी शेण, गोमूत्राची उपलब्धता. गीर आणि लाल कंधारी गाईंचे संगोपन करण्याचे कारण म्हणजे या गाई काटक आहेत. त्या फारशा आजारी पडत नाहीत. उपलब्ध चाऱ्यावर गुजराण होते. दूधही चांगले आहे. मी गोठ्यातच चांगली वंशावळ तयार करतो. हिरव्या चाऱ्याच्या उपलब्धतेसाठी दोन गुंठे नेपिअर गवताची लागवड आहे. ज्वारीचा कडबा असतो. सध्या माझ्याकडे चार गीर, तीन लालकंधारी, एक गीर वळू आणि दोन वासरे आहेत. गीर गाय दररोज १० लिटर, तर लालकंधारी ४ लिटर दूध देते. दहा एकर डाळिंब बागेसाठी मी एका वेळी सिमेंट टाकी, तसेच प्लॅस्टिक बॅरेलमध्ये तीन हजार लिटर जीवामृत तयार करतो. सात दिवस चांगले मुरवतो. दर पंधरा दिवसांनी प्रतिझाड दोन लिटर जीवामृताची आळवणी करतो.\nसंपर्क : ज्ञानेश्वर क्षीरसागर : ९७६४६९८३६४\nद्राक्ष डाळिंब फळबाग horticulture गोपालन शेती पाणी water शेततळे पाऊस ठिबक सिंचन सिंचन नाशिक nashik अॅग्रोवन कडवंची\nथेट पपई विक्रीतून मिळविला तिप्पट दर \nपरभणी ः कोरोनाच्या स्थितीमध्ये लॉकडाऊन व प्रशासकीय धोरणामुळे फळे, भाजीपाला मार्केट सतत चा\nपिचकारी मारणाऱ्यांवर आता दंडात्मक कारवाई; नगर...\nनगर : सार्वजनिक ठिकाणी पिचकारी मारणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याच्या प्रस्तावास जिल्हा\n'दोन वर्षांपर्यंतचे शेतकऱ्यांचे कर्जावरील व्याज...\nनगर, : कोरोनामुळे सर्वच क्षेत्रांत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.\nनगर झेडपीची पहिल्यांदाच झाली लेखी प्रतिपादन सभा;...\nनगर : कोरोनामुळे लॉकडाउन असल्याने जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेऐवजी लेखी प्रतिपादन सभा\nशेतमालाचे ऑनलाइन तारण कर्ज होणार उपलब्ध; ‘वखार’ची...\nमुंबई : टाळेबंदी कालावधीत शेतकऱ्यांना राज्य वखार महामंडळाच्या गोदामांमध्ये मालाची साठवणूक\nथेट पपई विक्रीतून मिळविला तिप्पट दर परभणी ः कोरोनाच्या स्थितीमध्ये लॉकडाऊन व...\nशेतमालाचे ऑनलाइन तारण कर्ज होणार उपलब्ध...मुंबई : टाळेबंदी कालावधीत शेतकऱ्यांना राज्य वखार...\nअतिवृष्टी आणि अतिक्रमणामुळेच पूरस्थिती...मुंबई : अतिवृष्टी आणि अतिक्रमणामुळेच...\nशेतकऱ्यांची अडवणूक झाली, तर...नगर : ‘‘शेतकऱ्यांसाठी काम करणे याला आपण सर्वांनी...\nमॉन्सून अरबी समुद्रात; सोमवारपर्यंत...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून)...\nसहकाराच्या त्रिस्तरीय रचना मोडण्यास...पुणे : राज्यातील काही जिल्हा मध्यवर्ती सहकारी...\nउद्यापासून पूर्वमोसमी पावसाचा अंदाज;...पुणे : राज्यात अक्षरशः भाजून काढणाऱ्या उन्हापासून...\n`गोकुळ' ची ४५ लाख लिटर दुधावर प्रक्रिया कोल्हापूर ः लॉकडाउनच्या काळात कोल्हापूर...\nपीककर्जासाठी हेलपाटे, भ्रष्ट...संग्रामपूर, जि. बुलडाणा : वेळ सकाळी साधारण...\nटोळधाडीमुळे अवघे ५० हेक्‍टरचे नुकसान :...नागपूर: टोळधाडीचा धोका अमरावती विभागात टळला असला...\nराज्यात ४० हजार टन दूध पावडर पडूनपुणे : राज्यात ४० हजार टन दूध पावडर (भुकटी) पडून...\nमागणीपेक्षाही एक लाख क्विंटल बियाणे...पुणे : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन असले...\nदुग्धव्यवसायातून शेतीला दिला सक्षम...आत्महत्याग्रस्त अशी ओळख असलेल्या यवतमाळ...\nमॉन्सून मालदिवात दाखल; १ जूनलाच केरळात...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) सोमवारपर्यंत...\nभारतीय किसान संघामार्फत शेतकऱ्यांनी...कोल्हापूर: भारतीय किसान संघाने लॉकडाउनच्या काळात...\nलॉकाडाउनमध्येही शेतकऱ्यांकडून शेतमालाची...पुणे (प्रतिनिधी)ः कोरोना टाळेबंदी मध्ये शेतमालाची...\nखानदेशात साठा वाढल्याने कापूस, सरकी...जळगाव : कापसाची शासकीय खरेदी खानदेशात मागील ६ मे...\nराज्यातील २८० बाजार समित्या अडचणीत;...लातूर ः राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा...\nउष्णतेच्या लाटेमुळे अकोल्यात केळीचे घड...अकोला ः जिल्ह्यात या आठवड्यात वाढलेल्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/india/highway-pune-satara-toll-rates-increased/", "date_download": "2020-05-29T12:59:18Z", "digest": "sha1:YBBEG72R2QQ4L3K7D7RQIK43NFJUK4GW", "length": 21963, "nlines": 154, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "highway Pune Satara toll rates increased | पुणे-सातारा रस्त्याच काम रखडविणाऱ्या 'रिलायन्सला' टोलवाढीची भेट | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nकंत्राटी डॉक्टर आणि बंधपत्रित डॉक्टरांचं मानधन समान करण्याचा निर्णय गुजरातमधील रुग्णालयांच्या दुर्दशेवर ताशेरे ओढणाऱ्या न्यायाधीशांची बदली छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांचे प्रदीर्घ आजाराने निधन सीकेपी बँकेचा परवाना रद्द, खातेदारांची उच्च न्यायालयात धाव देवगड: महिलेचा मृत्यू झाल्यानंतर ८ दिवसांनी कोरोना पॉसिटीव्ह रिपोर्ट आला उपमुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा; राज्य सरकार लवकरच देणार पॅकेज धक्कादायक पुण्यात डेअरी मालक व ११ कर्मचाऱ्यांना कोरोना, ग्राहकांचा शोध सुरू\nपुणे-सातारा रस्त्याच काम रखडविणाऱ्या 'रिलायन्सला' टोलवाढीची भेट\nमहाराष्ट्रनामा.कॉम | Updated: 2 वर्षांपूर्वी | By विजय केळकर\nराष्ट्रीय महामार्ग क्र. ४ पुणे (देहूरोड)- सातारा रस्त्याच्या सहा पदरीकरणाचं केवळ अडीज वर्षाचं काम तब्बल साडेसात वर्ष रखडलेलं असताना देखील उलट सरकारच त्यांना वेळोवेळी मुदतवाढ करून देत होती आणि आता त्या दिरंगाईचा सरकारी नजराणा म्हणून ‘रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर’ कंपनीला टोलवाढीची भेट सरकारकडून देण्यात आली आहे.\nयेत्या एप्रिलपासून या रस्त्यावरील खेडशिवापूर ते आणेवाडी टोलनाक्यावरील टोलच्या दरात वाढ केली जाणार असून ही रोजच्या प्रवाश्यांना वाईट बातमी आहे. ज्या ठेकेदाराला स्वतः केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काळ्या यादीत शामिल करण्याचं भाष्य केलं होतं, परंतु पुन्हा रिलायन्सला वेळोवेळी सूट मिळत गेली आहे आणि इतकेच नाही तर ‘रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर’ कंपनीला टोलवाढीची भेट सरकारकडून देण्यात आली आहे.\nवास्तविक या १०४ किलोमीटर रस्त्याचं काम ऑक्टोबर २०१० मध्ये सुरु झाले होते जे मार्च २०१३ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. त्यामुळे सजग नागरिक मंचच्या वतीने माहितीच्या अधिकारात विवेक वेलणकर यांनी वेळोवेळी या कामाच्या प्रगती बाबत माहिती अधिकारात सरकारकडून तपशील मागवला. त्यात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दिलेल्या माहितीत त्या रस्त्याच्या कामाबाबत रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर दिरंगाई करत असल्याचे उघड झाले आहे.\n१४ ऑगस्ट २०१६ रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत पुण्यात झालेल्या बैठकीत अनेक लोकप्रतिनिधींनी पुणे सातारा रस्त्याच्या रेंगाळलेल्या कामाबाबत प्रचंड नाराजी व्यक्त केली होती. त्यावेळीच त्यांनी अशा दिरंगाई करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याचा इशाराही दिला होता परंतु तशी कोणतीच कारवाई करण्यात ��ली नाही.\nविवेक वेलणकर म्हणाले की जर काम वेळेत होत नसेल तर टोल बंद झाला पाहिजे. परंतु इथे उलट दिरंगाईच ‘टोलवाढ’ हे बक्षिसच सरकारने ठेकेदार कंपनीला दिले आहे.\nमहत्वाची सूचना: आपण सरकारी नोकरीचा सराव महाराष्ट्रनामा न्यूज'वर ऑनलाईन करू शकता. त्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा आणि सुरु करा सरकारी नोकरीचा ऑनलाईन अभ्यास ऑनलाईन\nमागील बातमी पुढील बातमी\nमी पाहिलेल्या शहरांमध्ये डोंबिवली हे सर्वाधिक घाणेरडं शहर : गडकरी\nडोंबिवलीतील गणेश मंदिर संस्थान आणि नववर्ष स्वागत यात्रा समितीच्या वतीने विद्यार्थी आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या दरम्यान व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवादाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं.\nमी कासव व्हायला तयार, पण धरणात लघुशंका करणारा अजित पवार नाही.\nऔरंगाबाद मधील सभेत अजित पवारांनी केलेल्या टीकेला उध्दव ठाकरे यांचे प्रतिउत्तर.\nगुजरात विधानसभेत काँग्रेसच्या आमदाराचा भाजप आमदाराला चोप\nगुजरात विधानसभेत राडा झाल्याचे वृत्त ए.एन.आय दिले असून त्यात भाजपच्या एका आमदाराला काँग्रेसच्या आमदाराने भर विधानसभेत चोप दिल्याचे वृत्त दिले आहे.\n२०१९ मध्ये मायावती आणि अखिलेश एकत्र आल्यास मोदी सरकारला मोठा धक्का\n२०१९ मध्ये येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत मायावती आणि अखिलेश यादव एकत्र आल्यास भाजपचा लोकसभेच्या ५० जागांवर पराभव होऊन त्यांना केवळ २३ जागांवरच विजय मिळविणे शक्य होणार आहे.\nयुती सरकारची जुलूमशाही, अंगणवाडी सेविका 'मेस्माच्या' कक्षेत\nमहाराष्ट्रातील युती सरकारने अंगणवाडी सेविका संप करु नये म्हणून अंगणवाडी सेविका तसेच कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र अत्यावश्यक कायद्याच्या म्हणजेच ‘मेस्माच्या’ कक्षेत आणण्याचा निर्णय घेतला आहे. अंगणवाडी सेविकांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.\n२०१९ च्या निवडणुकीत भाजपच्या जागा घटणार : रामदास आठवले\nगुजरात आणि राज्यस्थानमधील निकालांचा हवाला देत आगामी निवडणुकीत भाजपच्या जागा कमी होतील अस भाकीत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे.\nIFSC: २३ मार्च २०१८, सभागृहाला वेळ मारू उत्तर, प्रयत्न केलेच नाही\nVideo: संजूच्या ‘बाबा’ चित्रपटाचा ट्रेलर पाहिलात का\nVIDEO: पंढरपुरात उद्धव ठाकरेंनी राफेल घोटाळ्यावरून मोदींवर शंका उपस्थित केली होती\nअमळनेर येथे भाजप-शिवसेना युतीच्या मेळाव्यात झालेल्या राड्याची सुरुवात\nउद्धव ठाकरे भाजपला इतके का घाबरू लागलेत, जयंत पाटलांचा सवाल\nविषय एकच 'लष्कर', पण लष्करासमोर असताना व उद्योगपतींसोबत असताना\nआमदार नितेश राणेंचा अमोल कोल्हेंवर मोठा गौप्य स्फोट, का सोडली शिवसेना \nमोदींच्या गुजरातमध्ये काँग्रेसच्या सभेला मोठा जनसागर लोटला\nफडणवीसांची राज ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका, पण मोदींबद्दल काय विचार आहेत\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nभारतातील कोरोनाचं वाढतं प्रमाण; WHO'चा भारताला लॉकडाऊनबाबत सल्ला\nकोरोना आपत्ती: ब्राझीलमध्ये मृतदेह दफन करायला जमीन अपुरी पडत आहे\nमारुती सुझुकीच्या प्लांटमध्ये एका कर्मचाऱ्याची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह; कंपनीत खळबळ\nगुजरातमधील रुग्णालयांची अवस्था अंधारकोठडीपेक्षा भीषण; गुजरात उच्च न्यायालयाकडून ताशेरे\nअमेरिका व चीन शीतयुद्धाच्या जवळ; चीनच्या परराष्ट्र मंत्र्याचं धक्कादायक विधान\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nअम्फान चक्रीवादळ : प. बंगालला १, ००० कोटींची तात्काळ मदत, पंतप्रधानांची घोषणा\nशहरातील आरोग्यसेवा कमी पडत असताना गाव-खेड्यातही कोरोनाचा संसर्ग वाढतोय\nमहाराष्ट्रात आज २२५० नवे रुग्ण; कोरोना रुग्णांचा आकडा ३९,२९७ वर\nडिजिटल शालेय शिक्षण, प्रत्येक इयत्तेसाठी वेगळं चॅनेल - केंद्रीय अर्थमंत्री\nशरद पवारांकडून मुंबईतील एमएमआरडीए मैदानातील क्वारंटाईन केंद्राची पाहणी\nबीडच्या कंटेन्मेंट झोनमध्ये भाजप आमदाराचा लोकांशी संवाद; गुन्हा दाखल\nप्रसिद्ध ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी यांचं कोरोनामुळे निधन\nराज्यासाठी आपण काय करतो, याचं आत्मपरीक्षण केल्यास ते हितावह ठरेल; फडणवीसांना टोला\nरुग्णालयातील बेड्सची माहिती मिळत नसल्याने कोरोनाबाधित त्रस्त...सविस्तर\nकोविड १९ डॅशबोर्ड मान्यतेसाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्री, गृहमंत्र्यांना महाराष्ट्रनामाची विनंती\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maxmaharashtra.com/max-videos/eknath-khadse-reveals-ruling-party-offer-for-vidhan-parishad-election/84933/", "date_download": "2020-05-29T14:31:24Z", "digest": "sha1:6FDOAJ2ZWOFDSRFSISTOBXVLHW4RLZ24", "length": 9035, "nlines": 115, "source_domain": "www.maxmaharashtra.com", "title": "भाजपचे मार्च महिन्यातच उमेदवार फायनल झाले होते, खडसेंचा गौप्यस्फोट | Max Maharashtra", "raw_content": "\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nअनलिमिटेड – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nअनलिमिटेड – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\nHome मॅक्स व्हिडीओ भाजपचे मार्च महिन्यातच उमेदवार फायनल झाले होते, खडसेंचा गौप्यस्फोट\nभाजपचे मार्च महिन्यातच उमेदवार फायनल झाले होते, खडसेंचा गौप्यस्फोट\nभाजपने राज्यात 21 नोव्हेबरला होणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीसाठी 4 उमेदवारांची घोषणा केली. यामध्ये भाजपने धक्का तंत्राचा वापर करत खडसे, तावडे, पंकजा मुंडे, बावनकुळे यासारख्या दिग्गज आणि निष्ठावंतांचा पत्ता कट केला आणि वंचित बहुजन आघाडीमधून आलेल्या गोपिचंद पडळकर आणि राष्ट्रवादीतून आलेल्या रणजित सिंह मोहिते पाटील यांना संधी दिली. तसंच राज्याला फारसे परिचित नसलेले प्रविण दटके आणि डॉ. अजित गोपछडे यांना संधी दिल्यानं 42 वर्षापासून भाजपचं काम करणाऱ्या ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपवर टीका केली आहे.\nया संदर्भात मॅक्समहाराष्ट्र चे विशेष प्रतिनिधी संतोष सोनवणे यांनी एकनाथ खडसे यांच्याशी बातचित केली असता,\nभाजपच्या पार्लमेंटरी बोर्डाने पंकजा मुंडे, एकनाथ खडसे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाची शिफारस केली होती. मात्र, या नावाऐवजी 4 नाव केंद्रातून आल्याचं आम्हाला सांगण्यात आलं. वास्तविक जेव्हा या 4 उमेदवारांनी अर्ज दाखल केले.\nतेव्हा त्यांच्या प्रतिज्ञापत्रावरील तारखा पाहिल्या असता, 20 मार्च, 12 मार्च अशा आहेत. याचा अर्थ असा होता की, मार्च महिन्यातच यांना तुमची उमदेवारी फायनल असल्याचं सांगण्यात आलं. म्हणूनच त्यांनी NOC वैगरे सर्व काढून ठेवल्या. पार्लमेंटरी बोर्ड यांच्या घरातच आहे का असं म्हणत फडणवीस यांचं नाव न घेता खडसे यांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे.\nPrevious articleमुंबै बॅंक प्रकरण, निकाली निघाल्याचा प्रविण दरेकर यांचा दावा\nNext articleजादुची कांडी फिरली ‘हा’ उमेदवार जाणार विधानपरिषदेवर\nCovid-19 – भारताची समाज-अर्थ स्थिती आणि आव्हानं\nलोकांना पैसे वाटा: सरकारला घरचा आहेर\n एकाच दिवशी ८ हजार ३८१ रुग्णांना घरी सोडले\nपंढरपूर वारी: कोरोनामुळे आषाढीचा पायी पालखी सोहळा रद्द- अजित पवार\nकोरोना च्या लढाईतील कर्मचाऱ्यांना 50 लाख रुपयांचं विमा संरक्षण, अजित पवार यांची मोठी घोषणा\nकेंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे कोविड -१९ वर खर्च झालेल्या पैशांची माहिती नाही: अनिल गलगली\nबॉण्डेड डॉक्टरांच्या मानधनात मोठी वाढ, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मोठा निर्णय\nCovid-19 – भारताची समाज-अर्थ स्थिती आणि आव्हानं\nराज्य सरकार लवकरच पॅकेज देणार: अजित पवार\nपिंपरी चिंचवड साठी वॉर रुम तयार: अजित पवार\n पण राजकारण आणि जातीयता थांबली का\nसंघर्ष दिन: घरात थांबूनच मुंडे साहेबांचं पुण्यस्मरण करा – पंकजा मुंडे\nCovid-19 – भारताची समाज-अर्थ स्थिती आणि आव्हानं\nलोकांना पैसे वाटा: सरकारला घरचा आहेर\nकोरोनाचे संकट आणि शेतकरी\nउत्पादित आधारित बाजारभावाचा कायदा करा – डॉ. बुधाजी मुळीक\nपावलं चालती गावाची वाट…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://ma.dll-rehab.com/file/w3l.exe/12071.html", "date_download": "2020-05-29T14:13:48Z", "digest": "sha1:HDF2QDWS7CD2G2TUH32ISW5FWV6COI3M", "length": 3500, "nlines": 80, "source_domain": "ma.dll-rehab.com", "title": "W3l.exe - Warcraft 3 - Frozen Throne - dll-rehab.com", "raw_content": "\nफाईलचा आकार: 67.5 Kb\nफाइल आवृत्ती: 1, 1, 0, 0\nकसे प्रति��्ठापीत करायचे w3l.exe:\nप्रत फाइल w3l.exe कार्यक्रम स्थापना निर्देशिका विनंती आहे की w3l.exe.\nते कार्य करत नाही तर, आपण कॉपी लागेल w3l.exe तुमची प्रणाली निर्देशिकेत. मुलभूतरित्या, हे आहे:\nआपण वापरत असल्यास 64-bit विंडोज आवृत्ती, आपण देखील कॉपी पाहिजे w3l.exe to C:\\Windows\\SysWOW64\\\nमूळ फाइल्स बॅकअप प्रत करू\nकोणत्याही विद्यमान फाइल खोडून पुन्हा\nआपला संगणक रीबूट करा.\nसमस्या अजूनही घडल्यास, खालील गोष्टी करू:\nWindows प्रारंभ मेनू उघडा आणि निवडा \"Run...\".\nअध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक टाइप करा आणि Enter ढकलणे (किंवा तुम्ही विंडोज मला, कमांड टाईप वापरत असल्यास)\nतुम्ही मला आढळणार नाही तर विंडो संचयीका मध्ये खालिल प्रयत्न: विंडोज प्रारंभ मेनू उघडा आणि निवडा \"Run...\".\nअध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक टाइप करा आणि Enter ढकलणे (किंवा तुम्ही विंडोज मला वापरत असल्यास, कमांड टाईप)\nया फाईल इतर आवृत्ती:\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://www.manogat.com/node/1155", "date_download": "2020-05-29T12:36:41Z", "digest": "sha1:VLXX7QVLVC5LHAOZSJH74I5YGN3HGUK7", "length": 6368, "nlines": 88, "source_domain": "www.manogat.com", "title": "संगणकाची सुरक्षितता | मनोगत", "raw_content": "\nप्रेषक प्रशासक (गुरु., १०/०३/२००५ - ०१:००)\nसंगणकाच्या सुरक्षिततेविषयीच्या अमित चितळे ह्यांनी परिश्रमपूर्वक लिहिलेल्या लेखांचे संकलन ह्या पुस्तकात केले आहे.\nआजकाल घरोघरी संगणक येऊ लागले आहेत. त्याचा (योग्य) वापरही वाढला आहे. परंतु त्याच्या सुरक्षिततेविषयी कोणाला फारशी माहिती नसते. \"हो... एक कुठलासा Antivirus आहे, पण तो कसा वापरायचा ते माहित नाही\" अश्या स्वरुपाची उत्तरे मिळतात. व्हायरस म्हणजे काय, काय म्हणजे व्हायरस नाही, तो कसा येऊ शकतो, कसा येऊ शकत नाही वगैरे गोष्टी सर्वसामान्यपणे माहित नसतात. गेली ६-७ वर्षे संगणक अभियंता म्हणून काम केल्यावर यातील बर्‍याच गोष्टींचे ज्ञान मला मिळाले आहे. आपला संगणक सुरक्षित कसा ठेवता येईल याबाबत ४ गोष्टी लोकांना सांगाव्यात, आपले अनुभव लोकांच्या उपयोगी पडावे म्हणून हा लेख प्रपंच...\nआपल्या संगणकाची सुरक्षितता भाग १\nआपल्या संगणकाची सुरक्षितता भाग २\nआपल्या संगणकाची सुरक्षितता भाग १ ›\nप्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.\nधन्यवाद प्रे. भास्कर केन्डे (बुध., ०९/०३/२००५ - १७:११).\nधन्यवाद प्रशासक महोदय प्रे. अमित चितळे (गुरु., १०/०३/२००५ - ०४:५७).\nसुंदर प्रे. मोनाली साबले (मंगळ., ���३/०७/२००७ - १०:२१).\nctrl_t ने कुठेही बदला.\nपरवलीचा नवा शब्द मागवा\nह्यावेळी ६ सदस्य आणि ३८ पाहुणे आलेले आहेत.\nसध्या एकही आगामी कार्यक्रम नाही.\nआता मनोगतावर सर्व ठिकाणी लेखन करताना शुद्धलेखन चिकित्सेची सुविधा उपलब्ध आहे, तिचा लाभ घ्यावा.\nतुम्ही मराठीसाठी काय करता \nमराठी शब्द हवे आहेत - १३\n२०१३ च्या दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवण्याचे आवाहन\nमराठी माती - मराठी माणसं - मराठी मती - मराठी मानसं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.nobroker.in/blog/how-can-tenants-choose-your-home/", "date_download": "2020-05-29T15:07:50Z", "digest": "sha1:CRX7YQXNGS235LMBZLW6E5YF6W323IXW", "length": 12041, "nlines": 74, "source_domain": "www.nobroker.in", "title": "भाडेकरूने आपले घर निवडावे ह्यासाठी करावयाच्या काही गोष्टी - NoBroker.com", "raw_content": "\nHome/भाडेकरूने आपले घर निवडावे ह्यासाठी करावयाच्या काही गोष्टी\nभाडेकरूने आपले घर निवडावे ह्यासाठी करावयाच्या काही गोष्टी\nजेव्हा आपण भाडेकरूंच्या शोधात असता,तेव्हा, तुमचं घर चांगल्या ठिकाणावरच पाहिजे, आणि भरपूर सुख सुविधा पाहिजे ,ह्याच गोष्टी असाव्यात अशी काहीही गरज नाही. ह्याव्यतिरिक्त ,तुम्हाला थोड्या काही अजून गोष्टी करण्याची गरज आहे,त्यासाठी तुम्ही अशी एक यादी केली पाहिजे ,कि ज्यामुळे शेजाऱ्याच्या घराच्या तुलनेत तुमचं घर उठावदार वाटेल.\nकुठून सुरुवात करावी आणि आम्ही काय म्हणतोय हे कळण्यासाठी खाली काही टिप्स दिलेल्या आहेत.\n1 ) साठवणूक जागेसह फर्निश्ड असं स्वयंपाकघर\nभाडेकरू घर बघताना सगळ्यात जास्त कुठली गोष्ट पाहतात,तर ती आहे, एक फर्निश्ड आणि सुस्थितीत असलेलं स्वयंपाकघर. स्वयंपाकघराची ठेवण,आणि साठवणूक करण्यासाठीची जागा चांगली पाहिजे.हे काम फार लवकर केलं जाऊ शकतं व ह्यासाठी जास्त पैसेही खर्च करावे लागत नाहीत.हेच,शयनगृह आणि बाकी खोल्यांनाही लागू पडतं .कोणतेही छोटेसे क्षेत्र जिथे क्लोसेट/साठवणूक करण्यासाठी भरपूर जागा आहे,हे केव्हाही जास्त क्षेत्र आणि कमी साठवणूक जागेपेक्षा/क्लोसेटपेक्षा चांगले.\nभाडेकरू भरपूर ऐसपैस जागेला महत्व देतात,आणि हे तुमच्या घराची किंमत आणि उपयुक्तता वाढण्यास मदत करते.\nREAD सामाजिक अंतराचा सराव करताना घरी आपल्या मुलांना आनंदी ठेवणे आणि त्यांचे मनोरंजन करणे\n2 ) पार्किंगसाठीची जागा\nस्वतःची पार्किंगसाठी जागा असणे ,ही आजकाल एक उपयुक्त सुविधा नसून मूलभूत गरज बनलेली आहे.भाडेकरूंना गॅरेजमध्ये,रस्त्याच्याकडेला किंवा रस्त्यावर पार्किंगसाठी योग्य जागा पुरवणे,घरमालक म्हणून,तुम्ही ह्याला प्राधान्य द्यायला हवे .जर तुमच्याकडे पार्किंग साठीची जागा उपलब्ध नसेल,तर मग शेजारच्या इमारतीत किंवा रस्त्यात ती भाडोत्री घेऊन दिली पाहिजे. एक सुरक्षित पार्किंगसाठीची जागा दिल्याने ,तुम्हीही पुढच्या दृष्टीने फायद्यात राहणार आहात.\n3 ) सोसायटी मधील इतर सुविधांचा उपभोग देणे\nतुमच्या भाडेकरूंना सोसायटी मधील स्विमींग पूल,जिम आणि खेळाचे मैदान अशा सुख सुविधांना प्रवेश मिळवून द्या .घर देताना ह्या सुविधांचा आपल्या भाडेकरूंना हाय लाईट करून सांगा. नोब्रोकरच्या माहितीप्रमाणे,स्विमिंग पूल सारख्या सुविधांसाठी भाडेकरू जास्त पैसे मोजण्याकर्ता तयार असतात.\n4 ) ऊर्जा कार्यक्षम सुधारणा\nस्मार्ट होमच्या काळात ,घरात सुधारित उपकरणं बसवणे कमीतकमी हे आपण करू शकतो. हि गोष्ट तुम्हाला योग्य भाडेकरू आकर्षित करण्यास मदत तर करेलच, पण ,तुम्हाला कमी वीजबिल मिळवून देईल. भाडेकरूलाही खात्री असेल कि आपण शाश्वत जागेत राहत आहोत, आणि त्याचेही पैसे वाचण्यास मदत होईल.\nREAD आपल्या फर्निचरची काळजी घेण्याचे 5 सोपे मार्ग\nदुसऱ्याच्या तुलनेत तुमच्या घराकडे आकर्षित व्हायचा भरपूर कल राहील,खासकरून पर्यावरण पूरक घरात राहण्याचा मोह असलेले लोक.\n5 ) एक सुस्थितीत असलेले घर\nतुमची मालमत्ता सुस्थितीत ठेवणे केव्हाही चांगले .सामुदायिक सुख सुविधा असलेल्या घरांपेक्षा,एक खाजगी,सुस्थितीत असलेली जागा लोकांची नजर खेचते .प्रत्येक घरमालकाला एक प्रामाणिक सल्ला असेल कि, त्यांनी आपल्या मालमत्तेची व्यवस्थित काळजी घ्यावी,ती सुस्थितीत ठेवावी,जेणेकरून त्या जागेचं भाडं कधीही जास्त मिळण्यास मदत हॊईल. हीच गोष्ट भाडेकरू लक्ष देऊन पाहणार आहे जोवर तो त्या घरात राहणार आहे आणि ती तशीच राहील ह्याची शाश्वती तो ठेऊ शकेल.\n6 ) भाडेकरूच्या मागण्यांचा योग्य विचार करा\nअशा बऱ्याच गोष्टी आहेत जिथे तुम्ही वेळेवर लक्ष दिलेच पाहिजे,जसेकी विद्युत उपकरणे,फॉसेट/नळ ह्यांची दुरुस्ती. भाडेकरुच्या गरजांना तुम्ही पहिले प्राधान्य दिले पाहिजेत.करू केव्हातरी,बघू नंतर असं करण्यापेक्षा त्यांच्या मागण्यांना प्राथमिकतेणे पूर्ण करा.\nभाडेकरूंना त्यांच्या सोयीनुसार घरात काही बदल करायचे असल्या��� ते करुद्यावेत,त्याने घराला काहीही इजा पोहचत नाही उलट त्यांना त्यात घरपण वाटेल.\nशेवटचं पण महत्वाचं,तुमच्या मालमत्तेची जाहिरात स्मार्टली करणं महत्वाचं आहे. तुम्ही आनंदाने देणाऱ्या सुविधांचा उठावदारपणे उल्लेख करा जेणेकरून ती इतरांपेक्षा वेगळी वाटेल.जिथे गरज असेल तिथे योग्य असे छायाचित्र काढून द्या म्हणजे भाडेकरूंना शंका राहणार नाहीत.\nREAD हे वाचल्याशिवाय भारतात घर विकत घेऊ नका\nनोब्रोकर तुम्हाला एकदम सुयोग्य भाडेकरु मिळवून देण्यास मदत करेल. तुम्ही फक्त तुमची मालमत्ता नोब्रोकरच्या यादीत समाविष्ट करा आणि निश्चिन्त राहा.\nलक्षात ठेवा योग्य भाडेकरू शोधणे ,म्हणजे एक कायमचेे उत्पन्नाचे श्रोत,कमी चिंता आणि काळानुरूप भरपूर फायदा.\nमुंबईमधील सर्वात उंच अशा 7 इमारती\n2020 साठी फरीदाबादमध्ये राहण्यासाठीचे स्वस्त ठिकाणे\nलॉकडाऊन दरम्यान करून बघण्यासाठीच्या,अद्वितीय आणि अफाट अशा 6 घर सजावट कल्पना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/india/news/it-has-been-decided-that-facial-masks-will-be-compulsory-for-anyone-stepping-out-of-their-house-cloth-mask-shall-be-eligible-too-says-by-delhi-cm-arvind-kejriwal-118864.html", "date_download": "2020-05-29T13:23:11Z", "digest": "sha1:SBX34YIVYKDO5JST4PF2DDTILCN6CBMK", "length": 30976, "nlines": 230, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "COVID-19: मुंबई पाठोपाठ नवी दिल्लीतही मास्क घालणे बंधनकारक, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिले आदेश | 📰 LatestLY मराठी", "raw_content": "\nप्रसिद्ध ज्योतिषी बेजन दारूवाला यांचे निधन; 29 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nशुक्रवार, मे 29, 2020\nप्रसिद्ध ज्योतिषी बेजन दारूवाला यांचे निधन; 29 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nराज्यातील अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत 30 मे रोजी निर्णय होण्याची शक्यता, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार विद्यापीठातील कुलगुरुंशी चर्चा\nCoronavirus मुळे मरण पावलेल्या लोकांसाठी स्पेनमध्ये 10 दिवसांचा दुखवटा सुरु; देशाच्या लोकशाही इतिहासातील सर्वात मोठा Mourning Period\nBe Positive: कोकणातील आंबा उत्पादकांनी Coronavirus संकटात शोधली संधी; तोडली दलालांची साखळी\nठाण्यातील भाजप नगरसेवक विलास कांबळे यांचा मृत्यू; हॉटेलमध्ये आढळला मृतदेह\nअक्षय बोऱ्हाडे मारहाण प्रकरणी विघ्नहर सहकारी साखर कारखाना अध्यक्ष सत्यशील शेरकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल\nपुणे: सहकारनगर पोलीस स्टेशन मधील कर्मचाऱ्याने COVID19 वर यशस्वी मात केल्याबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले अभिनंदन\nमुंबई: दीड महिन्याच्या बाळाची कोरोना विरुद्ध लढाई यशस्वी; ब्रेन हॅमरेज वर सुद्धा केली मात\nIND vs AUS 2020-21: क्रिकेट ऑस्ट्रेलियाने भारत दौर्‍याचे जाहीर केलेले वेळापत्रक अंतिम नाही, BCCI ने दिले महत्वाचे संकेत\n'त्या' वादग्रस्त व्हिडिओबाबत ISKON ने दाखल केली तक्रार; Shemaroo ने माफी मागत तोडले सुरलीन कौर व बलराज स्याल यांच्यासोबतचे व्यावसायिक संबंध\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nराज्यातील अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत 30 मे रोजी निर्णय होण्याची शक्यता, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार विद्यापीठातील कुलगुरुंशी चर्चा\nअक्षय बोऱ्हाडे मारहाण प्रकरणी विघ्नहर सहकारी साखर कारखाना अध्यक्ष सत्यशील शेरकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल\nपुणे: सहकारनगर पोलीस स्टेशन मधील कर्मचाऱ्याने COVID19 वर यशस्वी मात केल्याबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले अभिनंदन\nमुंबई: दीड महिन्याच्या बाळाची कोरोना विरुद्ध लढाई यशस्वी; ब्रेन हॅमरेज वर सुद्धा केली मात\nप्रसिद्ध ज्योतिषी बेजन दारूवाला यांचे निधन; 29 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nछत्तीसगढ राज्याचे माजी मुख्यमंत्री अजीत जोगी यांचे निधन; 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास\nCoronavirus: गोव्यात लॉकडाऊन आणखी 15 दिवस वाढवण्यासह काही नियम शिथील करण्याची अमित शहा यांच्याकडे मागणी- मुख्यमंत्री प्रमोद सावंत\nMonsoon 2020: महाराष्ट्रात जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून दाखल होण्याचा अंदाज; 1 जून पर्यंत केरळमध्ये धडकणार\nCoronavirus मुळे मरण पावलेल्या लोकांसाठी स्पेनमध्ये 10 दिवसांचा दुखवटा सुरु; देशाच्या लोकशाही इतिहासातील सर्वात मोठा Mourning Period\nCoronavirus Updates: जगभरात कोरोनाबाधितांचा आकडा 5.7 मिलियन तर बळींचा आकडा 355,000 च्या पार\nNASA चं ऐतिहासिक SpaceX रॉकेट लॉन्चिग खराब वातावरणामुळे रद्द; 30 मे दिवशी पुन्हा केले जाणार प्रयत्न\nभारत-चीन संबंधावर डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विट; म्हणाले दोन्ही देशांमध्ये अमेरिका मध्यस्थी करण्यास तयार\niQOO 3 स्मार्टफोनवर ग्राहकांना मिळणार 3 रुपयांची सूट, जाणून घ्या फिचर्ससह नवी किंमत\nगुगल पे 'Nearby Spot' फिचर आता भारतातील 35 शहरांमध्ये उपलब्ध; जवळची अत्यावश्यक सेवांची दुकाने दाखवून करणार युजर्सची मदत\n घरातून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना Google देणार 75 हजाराचा भत्ता; Work From Home कर���ाना लॅपटॉप, फर्निचर विकत घेण्यासाठी मदत\nMitron App: आता TikTok ला विसरा, व्हिडिओ बनवण्यासाठी सादर आहे भारतीय 'मित्रों अ‍ॅप'; जाणून घ्या याच्या वापरासाठी Step-by-Step Guide (Video)\nOla Electric भारतात पुढच्या वर्षात लॉन्च करणार इलेक्ट्रिक टू-व्हिलर\nCoronavirus Effect: लॉकडाउन मुळे मारुति सुझुकी ला मोठा तोटा; एप्रिल महिन्यात एकाही गाडीची विक्री नाही\nबीएमडब्ल्यू इंडियाचे सीईओ रुद्रतेज सिंह यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; वयाच्या 46 वर्षी घेतला अखेरचा श्वास\nCoronavirus: लक्झरी वाहन निर्माता कंपनी Mercedes-Benz चा मोठा निर्णय; पुण्यात 1,500 बेड्सचे रुग्णालय बांधण्याची घोषणा\nIND vs AUS 2020-21: क्रिकेट ऑस्ट्रेलियाने भारत दौर्‍याचे जाहीर केलेले वेळापत्रक अंतिम नाही, BCCI ने दिले महत्वाचे संकेत\nवर्ल्ड कप 2011 फायनलमध्ये टॉसवरून झाला मोठा वाद, एमएस धोनीने दुसऱ्यांदा करण्याच्या मागणीचा कुमार संगकाराने सांगितला किस्सा\nकोरोना व्हायरस जगभरात पसरविण्यामागची चीनची मूळ योजना हरभजन सिंह याने केली उघकीस, ट्विटवरून लगावली फटकार\nICC ला पात्र लिहून क्रिकेट ऑस्ट्रेलियाने 2021 टी-20 वर्ल्ड कप आयोजित करण्याची केली विनंती, यामागील तर्क जाणून घ्या\n'त्या' वादग्रस्त व्हिडिओबाबत ISKON ने दाखल केली तक्रार; Shemaroo ने माफी मागत तोडले सुरलीन कौर व बलराज स्याल यांच्यासोबतचे व्यावसायिक संबंध\nDabangg Animated Version: लवकरच प्रदर्शित होणार सलमान खानच्या ‘दबंग’चे अ‍ॅनिमेटेड व्हर्जन; 'चुलबुल पांडे' दिसणार नव्या अवतारात\nAmitabh Bachchan Helps Migrants: सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या वतीने मजुरांना मूळगावी नेणाऱ्या 10 बस हाजी अली येथून उत्तर प्रदेश साठी रवाना (See Photos)\nनवाजुद्दीन सिद्दीकी ची पत्नी आलिया हिने घटस्फोटासह पोटगी म्हणून 30 कोटी रुपये आणि 4BHK फ्लॅटची केली मागणी\nराशीभविष्य 29 मे 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nVeer Savarkar Jayanti 2020 Wishes: विनायक दामोदर सावरकर यांच्या 137 व्या जयंती निमित्त Messages, HD Images, Wallpapers शेअर करून द्या विनम्र आदरांजली\nराशीभविष्य 28 मे 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nVeer Savarkar Jayanti 2020 Quotes: वीर सावरकर यांचे देशप्रेम, एकात्मता ते जीवनाकडे सकारत्मक बघायला शिकणारे क्रांतिकारक विचार\nFact Check: कार हिटमुळे हँड सॅनिटायझरचा स्फोट होतो गाडीमध्ये सॅनिटायझर ठेवणे कितीपत सुरक्षित गाडीमध्ये सॅनिटायझर ठेवणे कितीपत सुरक्षित\nManjeshwar Brothers: रुपेरी वाळूत ते आकाशी झेप घे रे पाखरा सह 'ही' गाणी गात नेटकऱ्यांना थक्क केलेल्या मंजेश्वर ब्रदर्स या चिमुकल्यांविषयी जाणून घ्या (Watch Video)\n: मुंबई शहरातही टोळधाड दाखल जुहू, विक्रोळीसह अनेक ठिकाणी टोळ दिसल्याचा दावा; फोटो सोशल मीडियावर व्हायरल\n' जाणून घ्या व्हायरल व्हिडिओ मागील सत्य\nभारत: कोरोना व्हायरस लाईव्ह मॅप\nउपचार सुरु असलेले एकूण रुग्ण\nCOVID-19: मुंबई पाठोपाठ नवी दिल्लीतही मास्क घालणे बंधनकारक, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिले आदेश\nकोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव टाळण्यासाठी मुंबई महापालिकेने सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे बंधनकारक केले आहे. या सूचनेची अंमलबजावणी होते न होते तोच नवी दिल्लीतील केजरीवाल सरकारनेही मोठा निर्णय घेतला आहे. कोरोना चा प्रार्दुभाव रोखण्यासाठी तोंडाला मास्क लावणे हे गरजेचे आहे, यामुळे कोरोनाचा प्रसार रोखता येईल या उद्देशाने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (CM Arvind Kejriwal) यांनीही नवी दिल्ली (New Delhi) मास्क लावणे अनिवार्य केले आहे. तसेच या मास्क मध्ये P-95 मास्क वा साधे कपड्याचे मास्क देखील चालतील असेही त्यांनी सांगितले आहे.\nमुंबईत कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असल्याने मुंबई महानगरपालिकेने कठोर पावलं उचलत आता सार्वजनिक ठिकाणी मास्क न घालून फिरणा-यांवर IPC कलम 188 च्या अंतर्गत कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. त्यापाठोपाठ आता नवी दिल्लीतही मास्क घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी हा निर्णय घेतला आहे. मास्क न घालता बाहेर पडणे हे नियमांचे उल्लंघन केल्याचे मानले जाईल असेही त्यांनी सांगितले.\nहेदेखील वाचा- मुंबई: सार्वजनिक ठिकाणी मास्क घालून न फिरणा-यांवर कलम 188 अंतर्गत होणार कारवाई- BMC\nभारतात कोरोना बाधितांची संख्या 5274 वर पोहचली आहे. तर 411 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 149 रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर 4714 रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. लोकांनी नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली नाही तर ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आरोग्य मंत्रालयाने वर्तविली आहे.\nमहाराष्ट्रात दिवसागणिक कोरोनाग्रस्तांची आकडेवारी वाढतच आहे. आज घडीला, महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत 60 ने वाढ झाली असून राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा आता 1078 वर पोहचला आहे. यामध्ये मुंबई ���हानगरपालिका क्षेत्रात यातील 44 नवे रुग्ण आढळले आहेत. तर पुणे येथे 9, नागपुर मध्ये 4, आणि अहमदनगर, अकोला, बुलढाणा येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळून आले आहेत.\nCM Arvind Kejriwal Coronavirus COVID-19 कोरोना व्हायरस कोविड-19 मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल\nप्रसिद्ध ज्योतिषी बेजन दारूवाला यांचे निधन; 29 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nCoronavirus मुळे मरण पावलेल्या लोकांसाठी स्पेनमध्ये 10 दिवसांचा दुखवटा सुरु; देशाच्या लोकशाही इतिहासातील सर्वात मोठा Mourning Period\nBe Positive: कोकणातील आंबा उत्पादकांनी Coronavirus संकटात शोधली संधी; तोडली दलालांची साखळी\nपुणे: सहकारनगर पोलीस स्टेशन मधील कर्मचाऱ्याने COVID19 वर यशस्वी मात केल्याबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले अभिनंदन\nमुंबई: दीड महिन्याच्या बाळाची कोरोना विरुद्ध लढाई यशस्वी; ब्रेन हॅमरेज वर सुद्धा केली मात\nCoronavirus: जनशक्तीच्या जोरावर करोना व्हायरस संकटावर मात करु - उपमुख्यमंत्री अजित पवार\nFact Check: कार हिटमुळे हँड सॅनिटायझरचा स्फोट होतो गाडीमध्ये सॅनिटायझर ठेवणे कितीपत सुरक्षित गाडीमध्ये सॅनिटायझर ठेवणे कितीपत सुरक्षित\nऔरंगाबाद येथे आणखी 45 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडल्याने जिल्ह्यात आकडा 1407 वर पोहचला\nLocust Attack In Maharashtra: महाराष्ट्र राज्यात 50% टोळधाडीचा नाश – कृषीमंत्री दादा भुसे यांची माहिती\nCoronavirus In Maharashtra: महाराष्ट्रातील तुम्ही राहत असणाऱ्या जिल्ह्यात कोरोनाचे किती रुग्ण आहेत जाणून घ्या; राज्यातील कोरोनाबाधितांची जिल्ह्यानिहाय आकडेवारी\nऔरंगाबाद: साई रंगदाळ या 7वी मध्ये शिकणार्‍या विद्यार्थ्याने कोव्हिड योद्धांच्या मदतीसाठी बनवला रोबोट; औषधं, अन्न पोहचवण्यासाठी करणार मदत\nमहाराष्ट्र पोलिस खात्यामध्ये एकूण 2211 पोलिस कर्मचारी COVID 19 च्या विळख्यात; 24 तासांत 116 जणांना कोरोनाची बाधा\nकोविड-19 च्या वाढत्या संसर्गामुळे गरोदर महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनी गरजेशिवाय रेल्वे प्रवास टाळावा; रेल्वे मंत्रालयाचे आवाहन\nप्रसिद्ध ज्योतिषी बेजन दारूवाला यांचे निधन; 29 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nराज्यातील अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत 30 मे रोजी निर्णय होण्याची शक्यता, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार विद्यापीठातील कुलगुरुंशी चर्चा\nCoronavirus मुळे मरण पावलेल्या लोकांसाठी स्पेनमध्ये 10 दिवसांचा दुखवटा सुरु; देशाच्���ा लोकशाही इतिहासातील सर्वात मोठा Mourning Period\nBe Positive: कोकणातील आंबा उत्पादकांनी Coronavirus संकटात शोधली संधी; तोडली दलालांची साखळी\nठाण्यातील भाजप नगरसेवक विलास कांबळे यांचा मृत्यू; हॉटेलमध्ये आढळला मृतदेह\nअक्षय बोऱ्हाडे मारहाण प्रकरणी विघ्नहर सहकारी साखर कारखाना अध्यक्ष सत्यशील शेरकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल\nLockdown 4 मध्ये आंतरराज्यीय प्रवास करण्यासाठी E-Pass मिळणार; serviceonline.gov.in/epass/ वर पहा कसा कराल अर्ज\nहापूस आंबा कसा ओळखला नैसर्गिकरित्या पिकलेले आणि कृत्रिमरित्या पिकवलेल्या आंब्यातील नेमका फरक काय नैसर्गिकरित्या पिकलेले आणि कृत्रिमरित्या पिकवलेल्या आंब्यातील नेमका फरक काय आंबे विकत घेताना पारखून पाहा ‘या’ गोष्टी\nपरदेशात अडकलेल्या महाराष्ट्रीय लोकांना मायदेशी सुखरूप आणण्यासाठी ठाकरे सरकारचा मदतीचा हात; ‘इथे’ ऑनलाईन माहिती देण्याचंं आवाहन\nप्लाझ्मा थेरपी म्हणजे नेमकं काय यामुळे COVID-19 रुग्णांना फायदा होईल यामुळे COVID-19 रुग्णांना फायदा होईल जाणून घ्या प्लाझ्मा थेरपीचे फायदे, इतिहास, उपचारपद्धती याबद्दल सविस्तर माहिती\nप्रसिद्ध ज्योतिषी बेजन दारूवाला यांचे निधन; 29 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nछत्तीसगढ राज्याचे माजी मुख्यमंत्री अजीत जोगी यांचे निधन; 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास\nCoronavirus: गोव्यात लॉकडाऊन आणखी 15 दिवस वाढवण्यासह काही नियम शिथील करण्याची अमित शहा यांच्याकडे मागणी- मुख्यमंत्री प्रमोद सावंत\nMonsoon 2020: महाराष्ट्रात जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून दाखल होण्याचा अंदाज; 1 जून पर्यंत केरळमध्ये धडकणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/%E0%A4%B9%E0%A5%88%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A6-%E0%A4%AC%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B5-%E0%A4%96%E0%A5%82%E0%A4%A8", "date_download": "2020-05-29T14:38:26Z", "digest": "sha1:XSTB43YY7YPQLFITXIZCGEONEHTPKQZD", "length": 18135, "nlines": 268, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "हैदराबाद बलात्कार व खून: Latest हैदराबाद बलात्कार व खून News & Updates,हैदराबाद बलात्कार व खून Photos & Images, हैदराबाद बलात्कार व खून Videos | Maharashtra Times", "raw_content": "\nश्रमिक ट्रेनचा प्रवास 'या' व्यक्तींसाठी धोक्याचा; ...\nमुंबईत कोविड आयसीयू बेड्सची क्षमता संपली; ...\nमुंबई अग्निशमन दलातील ४१ जवान करोनाग्रस्त;...\nअबू आझमींच्या आंदोलनानंतर महिला वरिष्ठ पोल...\nकला, मनोरंजनचा धमाल आठवडा \n'सौर शहर' वसवणे कठिणच\nपुलवामातील स���फोटकांनी भरलेली कार हिजबुलच्या दहशतवा...\nमोदी सरकार २.० : या निर्णयांनी गाजवलं पहिल...\n करोनाचे संकट नष्ट करण्यासाठी मंदिरा...\nया १३ शहरांनी संपूर्ण देशाची चिंता वाढवली\nविशेष ट्रेन बंद करणार नाही, यूपी सरकारचा य...\nनिर्बंधाचा अमेरिकेनेही विचार करावा; हाँगकाँग सरकार...\nडोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटला ट्विटरचा पु...\nनेपाळचे पंतप्रधान स्वतःच्याच देशात तोंडघशी...\nसीमा प्रश्नात तिसऱ्याची गरज नाही; चीनने अम...\nचीनसोबतचा वाद चिघळणार; अमेरिका घेणार 'हा' ...\nपोलिसांवर कृष्णवर्णीयाच्या हत्येचा आरोप; अ...\nतीन दिवसात सेन्सेक्सची १५०० अंकांची कमाई ; गुंतवणू...\nGDP वृद्धीला ब्रेक; 'करोना'पाठोपाठ अर्थव्य...\nकरोनामुळे अर्थव्यवस्थेचे मुख्य चाक चिखलात;...\nकरोनाचा धक्का; काल १२ तर आज १५ हजार जणांना...\nआता येणार खरे संकट; लॉकडाऊनमुळे निर्माण झा...\nसोने ७०५ रुपयांनी महागले; जाणून घ्या आजचा ...\nचीनने करोना पसरवून काय साधले, सांगतोय हरभजन सिंग\nविश्वचषकाच्या अंतिम फेरीत धोनीने दुसऱ्यांद...\n...तर डिव्हिलियर्स ३६० म्हणून ओळखला गेला न...\nधोनी क्रिकेटचा डॉन आहे; पकडने अशक्य\nट्वेन्टी-२० विश्वचषक होणार रद्द\nएकटा क्रिकेटपटू नव्हे, त्याचे संपूर्ण कुटु...\n... म्हणून अमिताभ आणि जया यांच्या लग्नात होते फक्त...\nगीतकार योगेश गौर यांचं वयाच्या ७७ व्या वर्...\nचार वर्षात तयार झाला 'हा' चित्रपट; ५ जूनला...\nजेव्हा सुश्मिता तिच्या प्रियकराची मुलाखत घ...\nअभिनेता सांगतोय लॉकडाउनमध्ये कसं रहायचं फि...\nविद्या बालननं केली 'नटखट' या शॉर्ट फिल्मची...\nशाळा १ जुलैला सुरू करण्याचा विचार; उपमुख्यमंत्री अ...\nCBSE: मार्क वाढवायच्या नावे फसवणूक; बोर्डा...\nव्यावसायिक अभ्यासक्रम शुल्क: मुंबई हायकोर्...\nसीए : जुलै परीक्षांच्या केंद्रात बदल करता ...\nअंतिम सत्र परीक्षा: मुख्यमंत्री करणार कुलग...\nSEBI Internship: सेबीत इंटर्नशीपची संधी\nमास्क, जरा हट के\nकरा कार्यक्षमता वाढवणारे व्यायाम\nमास्क, जरा हट के\nकरा कार्यक्षमता वाढवणारे व्यायाम\nवर्क फ्रॉम होम आणि स्वयंपाक\nवर्क फ्रॉम होमचा परिणाम\nएक आजोबा दवाखान्यात जातात\nवऱ्हाडी करोनाग्रस्त; नवं जोडपं लग..\nगावी जाण्यासाठी धारावीत श्रमिकांच..\nरेशन मिळत नसल्यानं महिलांचा ठिय्या\nकोविड सेंटर उभारलंय, पण वैद्यकिय ..\n५० दिवसांची मेहनत लॉकडाऊन ४.०मुळं..\nऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती; ..\n���र गाठण्यासाठी मजुरांची रेल्वे स्..\nहैदराबाद बलात्कार व खून\nहैदराबाद बलात्कार व खून\nवृत्तसंस्था, नवी दिल्लीसात वर्षांपूर्वी नवी दिल्लीत घडलेल्या निर्भया बलात्कार व खून प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावलेल्या एका ...\nतेलंगण एन्काउंटर: यूपी आणि दिल्ली पोलिसांनी धडा घ्यावा, मायावतींचा सल्ला\nहैदराबाद येथील बलात्कार व हत्या प्रकरणातील आरोपींच्या एन्काउंटरनंतर बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांनी तेलंगण पोलिसांचं कौतुक केलं आहे. 'उत्तर प्रदेश व दिल्लीच्या पोलिसांनी यापासून धडा घ्यावा,' असं मत मायावती यांनी व्यक्त केलं आहे.\nजे झालं ते देशासाठी भयंकर; एन्काउंटरवर मनेका गांधी नाराज\nहैदराबाद येथील बलात्कार व हत्या प्रकरणातील आरोपींच्या एन्काउंटरनंतर देशभरातून उलटसुलट प्रतिक्रिया येत आहेत. माजी केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी पोलिसांच्या या कारवाईवर नाराजी व्यक्त केली आहे. 'केवळ तुम्हाला वाटतं म्हणून तुम्ही एखाद्याला कसं मारू शकता, जे झालं ते खूप भयानक आहे,' असं त्यांनी म्हटलं आहे.\nFact Check: हैदराबाद चकमक; 'या' फोटोंवर विश्वास ठेवू नका\nहैदराबाद बलात्कार व खून प्रकरणातील चार आरोपी आज पोलीस चकमकीत मारले गेले. या घटनेनंतर देशभरातून उलटसुलट प्रतिक्रिया येत आहेत. अशातच सोशल मीडियामध्ये चकमकीचा एक फोटो व्हायरल होत आहे. यात काही पोलीस उभे असलेले दिसत असून त्यांच्या बाजूला काही मृतदेह पडलेले आहेत. हा फोटो हैदराबाद बलात्कारातील आरोपींचा असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळं तो वेगानं व्हायरल झाला आहे.\nशाळा १ जुलैला सुरू करण्याचा विचार; उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती\nकरोनामुळे यंदा पायी आषाढवारी रद्द; हेलिकॉप्टरने पादुका पंढरीत नेणार\nGDP वृद्धीला ब्रेक; 'करोना'पाठोपाठ अर्थव्यवस्थेवर महामंदीचे संकट\nलडाखमध्ये आतपर्यंत घुसण्याचा चिनी सैनिकांचा डाव होता\nचीनने करोना पसरवून काय साधले, सांगतोय हरभजन सिंग\nगुंतवणूकदार मालामाल; सेन्सेक्सची ३ दिवसांत १५०० अंकांची कमाई\nउपमुख्यमंत्री म्हणतात, 'करोनाला घाबरण्याचे काहीच कारण नाही'\nकरोनामुळे अर्थव्यवस्थेचे मुख्य चाक चिखलात; मंदीने दरवाजा ठोठावला\nLive: करोनामुळे यंदा प्रतिकात्मक आषाढी यात्रा; पायी दिंडी नाहीच\n... म्हणून अमिताभ आणि जया यांच्या लग्नात होते फक्त पाच व-हाडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mediawatch.info/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%95-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%A4/", "date_download": "2020-05-29T14:23:47Z", "digest": "sha1:I4MFV5LPAKIFW3HUKFN6BGQ2Q7UX7K6U", "length": 24554, "nlines": 101, "source_domain": "mediawatch.info", "title": "स्त्रीसत्ताक राज्यपद्धतीच्या अस्तित्वाबाबत शंकाच! - Media Watch", "raw_content": "\nHome featured स्त्रीसत्ताक राज्यपद्धतीच्या अस्तित्वाबाबत शंकाच\nस्त्रीसत्ताक राज्यपद्धतीच्या अस्तित्वाबाबत शंकाच\nजगाने आजवर असंख्य व्यवस्था पाहिलेल्या आहेत. एके काळी पृथ्वीतलावर, अगदी भारतातही स्त्रीसत्ताक पद्धती होती, असेही काही मते आहेत. कॉम्रेड शरद पाटील या सत्ताकतेची ऐतिहासिकतेबद्दल, प्रसंगी पुराकथांतून व शब्दांतून हवा तसा अन्वयार्थ काढत मांडणी करत आले होते. स्त्री सत्ताकता म्हणजे स्त्रियांचे राज्य. स्त्री महत्ता आणि शासन ते कुटुंबात वारसाहक्कासहित स्त्रियांचे अधिकार अंतिम. ग्रीक मिथककथांतही अशी स्त्रीराज्यांची उदाहरणे येतात. अमेझोन स्त्रियांचे असे एक राज्य होते असे पुराकथेवरुन दिसते. Troy युद्धातही स्त्रियांनी भाग घेतला होता, असे हिसियड म्हणतो. स्त्री सत्ताकतेकडून पुरुषसत्तेकडे मानवाने कृषी संस्कृतीच्या उदयानंतर लगोलग वाटचाल केली असेही दिसते. शरद पाटील ज्या काळाबद्दल बोलतात, म्हणजे मध्य वैदिक आणि उत्तर वैदिक, (यजुर्वेद काळ ते ब्राह्मणकाळ) हा काळ फार फार नंतरचा असल्याने आद्य वैदिक काळ (ऋग्वेदकाळ) हा मुळात भारतातील नसल्याने भारतीय संस्कृतीत ते संदर्भ अनाठायी आहेत. वैदिक काळ हा इस.पू .१५०० च्या पलीकडे जात नाही तर सिंधू संस्कृतीचा काळ हा इसपू ३१०० ते इसपू १७०० एवढा आहे. वैदिक ग्रंथांत गणमाता अथवा स्त्रीसत्ताकता शोधत भारतीय इतिहासाची मांडणी करणे निरर्थक होऊन जाते ते त्यामुळेच. मातृदेवतांची पूजा ऋग्वेदापेक्षाही प्राचीन आहे. ऋग्वेदकालात जगभरच पुरुष देवतांना महत्व यायला सुरुवात झालेली होती. त्यामुळे वैदिक साहित्य हे जागतिक संस्कृतीच्या प्रवासात खूप उत्तरकाळात लिहिले गेले आहे हे स्पष्ट होते.\nपण खरोखर ज्या अर्थाने स्त्रीसत्ता म्हटली जाते तशी ती अस्तित्वात होती काय, हा कळीचा प्रश्न आहे. स्त्रीसत्ता आणि मातृपुजक समाज यात फरक केला पाहिजे. मातृपूजा ही वैश्विक आहे .ती आजही वेगवेगळ्या समाजात केली जाते. जन���ी म्हणून निर्माती आणि म्हणून देवतासदृष अशा स्वरुपात योनीपूजेच्या रुपात सर्वात आधी मातृपुजेला सुरुवात झाली, हे वास्तव आहे. आद्य मानवी समाज मातृपुजक होते यात वाद नाही. पण ऐहिक सत्ता स्त्रियांचीच हे काहींचे मत मात्र विवादास्पद आहे. कारण त्याला आधार नाही. ज्या ज्या संस्कृतीत मातृपूजेचे अवशेष सापडले आहेत त्यावरुन त्या समाजात स्त्रीसत्ताकता वा स्त्रीवर्चस्व होते असे म्हणता येणार नाही ,असे आता अनेक पुरातत्वविद म्हणतात. मातृपूजा होणे म्हणजे मात्रुसत्ताकता असणे असा अर्थ होत नाही. या दोन विभिन्न बाबी आहेत .ऐहिकता आणि गुढगर्भमय रहस्यात्मकतेपोटी होणारी पूजा यात फरक करावा लागतो. पूजा ज्याची केली जाते ती प्रतिकात्मक बनते, ऐहिक पातळीवर ज्याची प्रतीक म्हनून पूजा केली जाते त्या प्रतीकांच्या जिवंत अस्तित्वांना तेवढेच महत्वाचे स्थान दिले जातेच, असे नाही. टोळी जीवनात जोवर शिकार आणि अन्नसंकलन हाच उपजिविकेचा मोठा धंदा होता त्या काळात स्त्रियाअडचणीचे काळ वगळता पुरुषांच्या बरोबरीने कामात सहभाग देत असे. स्त्रियांवरची सामुदायिक मालकी त्यात निहितच होती. टोळीयुद्धे होत त्यात पुरुष शक्यतो मारले जात तर स्त्रियांना गुलाम केले जात असे. गुलाम स्त्रियांपासून झालेली मुले ही टोळीचीच संपत्ती असल्याने त्यांना स्वातंत्र्य मिळत असले तरी स्त्रिया या टोळीवृद्धीसाठी गुलाम केल्या जात, व त्या भोगदासी व दुय्यमच असत, हे वास्तव लपत नाही.\nस्त्रीसत्ता ही काही विद्वानांना आदर्श संकल्पना वाटली तरी प्रत्यक्षात ती तशी नव्हती. याचा अर्थ असा नव्हे कि स्त्रिया या कधी राज्ञीपदी विराजमान होत सत्ताधारी झाल्या नाहीत. ते अपवाद आहेतच व मात्र अपवादात्मक स्थितीतील. अशा स्थितीतही ज्याला स्त्रीसत्ता असे संबोधले जाते तशी व्यवस्था नसे, हे वास्तव लक्षात घेतले पाहिजे.\nशेतीचा शोध माणसाला इस.पू. १२००० वर्षांपूर्वी लागला असे पुरातत्वीय पुराव्यांवरुन दिसते. इराणमधील झार्गोस पर्वतराजीतील ठिकाण एवढे जुने आहे. प्रत्यक्षात याहीपूवी दोनेक हजार वर्ष शेतीचा शोध लागला असावा. शेतीने मानवी जीवनशैलीत आमूलाग्र बदल घडवला. पहिला बदल म्हणजे आजवर भूमीवरील व्यक्तिगत मालकीहक्काचा जो विषयच नव्हता तो आला. प्रत्येकाने आपल्याला सोयीची व उपजावू जमीन आपल्या मालकीखाली आणण्याचा प्रयत्न केला. यातूनच सामुदायिक मालकीहक्काची संकल्पना हटत व्यक्तिगत मालकीहक्काची संकल्पना आली. जमिनीवर हक्क…म्हणजे जमिनीत जो बीज पेरतो त्याचा हक्क. स्त्रियांत बीज पेरणारा पुरुषच आहे, हे भान आल्याने शेतीवरील मालकी जशी पुरुषांची तशीच स्त्री/स्त्रीयांवरील मालकीही त्यांचीच ही भावना पक्की होत गेल्याने क्रमश: स्त्रियांचे स्थान संकुचित होत गेले. यात वैवाहिक नीतिसंबंधांची संकल्पना तेव्हा नसल्याने स्त्रियांचे बहुविध संबंध जसे टोळी जीवनात होते तसेच चालूही राहिले. मात्र त्यातून होणारी संतती मात्र ज्याची ती स्त्री आहे त्याचीच मानली जात असे. यातूनच बहुपतीकत्व ही संकल्पनाही समांतरपणे विकसित होत गेली. मुळात एकपत्नीत्व/एकपतीत्व कधी नव्हतेच त्यामुळे बहुपतीकत्वातही कसलाही अडसर नव्हता. फक्त अनेकांशी व कोणाशीही स्वैर संबंध ठेवण्यापेक्षा मर्यादित व भोगता येतील एवढ्याच स्त्री-पुरुषांपुरती ही संकल्पना रुढ होत गेली.\nएकपतीत्व अथवा एकपत्नीत्व ही कल्पना क्रमश: मानवी समाजांना नैतिक/भावनिक अथवा धार्मिक भावनांनी नव्हे तर संपत्तीवरील वारसा भावनेने व्यापत गेली , हे येथे लक्षात घ्यायला हवे. शेतीमुळे माणूस स्थिर झाला. मानवी संस्कृतीला अवाढव्य आयाम लाभू लागले. ग्रामसंस्कृतीकडून उद्योग-व्यापार व अन्य कुशल उत्पादनांमुळे भरभराट आली. पण त्याच वेळीस समांतरपणे लोकसंख्येचा विस्फोटही होऊ लागला. सिंधू खो-यातीलच लोकसंख्या इसपु ७००० मध्ये सुमारे पाच लाख होती ती इस.पू .२२०० पर्यंत जवळपास पन्नास लाख एवढी झाली. टोळीजीवनात अपंग/निर्बलांना स्थानच नव्हते त्यामुळे ती अपत्ये सरळ मारली जात. शिवाय युद्धे सततची असल्याने त्यात लोक मरत ती वेगळीच. स्थिर संस्कृतीत मात्र ही संख्या फोफावत गेली. अपंग अथवा निर्बल वाटणारेही या संस्कृतीत कला-कौशल्यांच्याही विस्फोटामुळे उपयुक्तच ठरत होते. ओझे बनत नव्हते.\nअशा परिस्थितीत एका व्यक्तीच्या सांपत्तिक अधिकारांचे वितरण त्याच्या मरणानंतर कसे हेही प्रश्न निर्माण होऊ लागले व यातूनच औरस व अनौरस अशी विभागणी सुरु झाली. औरस आणि अनौरस ठरवायचे म्हणजे पुन्हा नव्या व्यवस्थेची गरज होती. विधीवत विवाह ही त्यासाठी निर्माण झालेली व्यवस्था आहे . ऐहिक जीवनाची सोय धर्माद्वारे लावण्याचा व राजसत्तेलाही ती गरजेची वाटल्याने राजकीय म���न्यतेचा महामार्ग यातून काढला गेला.\nआधीच्या विभागणीत अनौरसांची (स्त्रीच्या बाजूने असो कि पुरुषाच्या) संख्याच अधिकची असल्यामुळे संपत्तीचे विभाजन औरसांना अधिक आणि अनौरसांना कमी अथवा वंचित ठेवण्याचे धोरण असणे स्वाभाविक होते. त्यामुळे स्त्रीच्या यारापासूनझालेले, स्वपुरुषापासून झालेले आणि पुरुषाला अन्य स्त्रियांपासून झालेले व त्या स्त्रियांना अन्य पुरुषांपासून झालेले अशा संततीला कोणते ऐहिक वारसा अधिकार द्यायचे हे जे प्रश्न व असे काही गोंधळ होते, जे ते विवाहसंस्थेच्या नव्या राजस्विकृत नियमांनी शांत करण्याचा प्रयत्न झाला.\nयाचाच अर्थ असा कि विवाहसंस्थेचा जन्म दैवी अथवा धार्मिक कारणात नसून व्यावहारिक कारणात आहे. कृषी व संबधित उत्पादन व व्यापार व्यवस्थेची ती अपरिहार्य गरज होती. भावनिकता वगैरे भाव त्याला माणसाने चिकटवले. यातून बहुपती व्यवस्थेचाही नायनाट झाला. बहुपत्नीकत्व मात्र पुरुषाने कायम ठेवले. ही त्याची नव्या व्यवस्थेतून आलेली मानसिकता होती.\nहा प्रवास पाहिला तर लक्षात येईल की बहुपतीकत्व (एकपुरुषत्व) अथवा एकपत्नीत्व (एकस्त्रीत्व) कधीच नैसर्गिक नव्हते तर ती मानवी समाजाची बदलत्या समाजव्यवस्थेतील अपरिहार्यता होती. तिचा अनिर्बंध वापर (व्यवस्थेतील गैरव्यवस्था म्हणून) पुरुषांनी केला तसाच स्त्रियांनी. पुरुषांनी विवाहबाह्य संबंध निर्माण केले कारण तसे संबंध निर्माण करायला तयार स्त्रियांची उपलब्धता होतीच. युद्धात जिंकून आलेल्या स्त्रिया रजवाडे-सरदार अथवा पराक्रमी सैनिकांना मिळत तर सामान्य पण श्रीमंत असलेल्यांना गणिका अथवा रक्षेच्या रुपाने, हा पर्याय उपलभ असे . खरे तर हे अन्याय्य होते कारण तशी सोय युद्धात जिंकलेल्या पुरुषांच्या बाबतीत नव्हती. पण त्यांचीही लैंगिक भूक भागवायची साधने होतीच .त्यामुळे स्त्री-पुरुष-व्यवहार हा तारतम्याने पहावा लागतो. यात पुरुषी सत्ता ही नेहमीच स्त्रियांच्या बाबतीत आपमतलबी राहिली आहे हेही पाहता येते.\n(संजय सोनवणी अभ्यासक व अनेक पुस्तकांचे लेखक आहेत)\nPrevious articleविद्वत्तेविरुद्ध मोदी सरकारने पुकारलेले युद्ध\nNext articleअस्तु-समाधानी आणि शांत जगण्याचा मंत्र\nअविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदाप���्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.\nडॉ. माईसाहेब : आंबेडकरांच्या समर्पित जीवनसाथी\nभालचंद्र नेमाडे : एक आरभाट रसायन\nशरद पवारांच्या मनात काय \nडॉ. माईसाहेब : आंबेडकरांच्या समर्पित जीवनसाथी\nभालचंद्र नेमाडे : एक आरभाट रसायन\nशरद पवारांच्या मनात काय \nफाईव्ह-जी आणि पत्रकारितेतील बदलांची पंचसूत्री\nमाय सिस्टर्स अँड ब्रदर्स…\nकट्टर धर्मवाद्यांच्या मुस्काटात हाणणारे नामदेवराय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/diwali-news-news/sangeet-sharda-1049040/", "date_download": "2020-05-29T14:03:46Z", "digest": "sha1:FFDY6A3IP4UNDE6JXQXOLS4UPSCLWGUV", "length": 44769, "nlines": 278, "source_domain": "www.loksatta.com", "title": "‘संगीत शारदा’ अर्थात् स्त्रीशक्तीचा उद्गार! | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात ४५ हजार चाकरमानी दाखल\nमाथेरानमधील घोडय़ांसाठी अनंत अंबानींकडून खुराक\nरिक्षातूनही आता करोना रुग्णांची वाहतूक\nधुळ्यात पोलिसाला करोनाची लागण\nभाडय़ाची दुकाने रिकामी होण्यास सुरुवात\nदिवाळी अंक २०१४ »\n‘संगीत शारदा’ अर्थात् स्त्रीशक्तीचा उद्गार\n‘संगीत शारदा’ अर्थात् स्त्रीशक्तीचा उद्गार\nगोविंद बल्लाळ देवल यांचं ‘शारदा’ हे नाटक त्या काळातील जरठ-बाला विवाहाच्या अनिष्ट प्रथेवर कोरडे ओढणारे आहे. मात्र, या नाटकातील स्त्रीपात्रं फक्त सोसत नाहीत...\nगोविंद बल्लाळ देवल यांचं ‘शारदा’ हे नाटक त्या काळातील जरठ-बाला विवाहाच्या अनिष्ट प्रथेवर कोरडे ओढणारे आहे. मात्र, या नाटकातील स्त्रीपात्रं फक्त सोसत नाहीत, तर ती साऱ्या पुरुषवर्चस्वाचा धिक्कार करतात, आपला संताप शब्दबद्ध करतात, त्यावर आपसात चर्चा करतात, आणि त्याबाबत काही प्रत्यक्ष कृतीही करू पाहतात. नटी, वल्लरी, इंदिराकाकू आणि शारदा या साऱ्यांबाबत हे खरं आहे. ‘स्त्रीमुक्ती’ हा शब्दही जेव्हा अस्तित्वात नव्हता अशा काळात ‘शारदा’मधील स्त्रीपात्रं स्त्रीशक्तीचा एल्गार व्य���्त करतात.\n‘शारदा’ हे एक सदारंग मराठी सामाजिक संगीत नाटक आहे. मराठी संगीत नाटकं प्रामुख्याने पौराणिक वा जुन्या काळातील काल्पनिक कथानकांवर आधारित असत, कारण दैनंदिन विवंचनांपासून मुक्त असं एक रम्याद्भुत, रोमँटिक वातावरण नाटय़पदं रंगण्याकरता अनुकूल ठरतं. हे पाश्चिमात्य ऑपराबद्दलही खरं आहे.\nमामा वरेरकरांची संगीत नाटकं मारूनमुटकून लोकाग्रहास्तव ‘संगीत’ होती. दोन सामाजिक संगीत नाटकं खरी अजरामर ठरली. गोविंद बल्लाळ देवल यांचं ‘शारदा’(१८९९) आणि राम गणेश गडकरी यांचं ‘एकच प्याला’(१९१९). त्यातही ‘शारदा’ हे या दोहोतील खरं संगीत नाटक. पदं वगळून ‘एकच प्याला’ची सहज कल्पना करता येते. गडकऱ्यांनी कवी असूनही ही पदं नाटक लिहिताना लिहिलीच नाहीत, हेही महत्त्वाचं. नंतर ती वि. सी. गुर्जर यांनी लिहिली. गडकऱ्यांच्या इतर नाटकांमध्येही आढळणाऱ्या जीवनदृष्टीप्रमाणे पातिव्रत्याचा उदोउदो करणारं असं हेही नाटक आहे. या नाटकातल्या पदांना चाली दिल्या बाई सुंदराबाई यांनी या नाटकात नाटय़काव्यात्म आहे ती मात्र खुद्द गडकऱ्यांनी लिहिलेली सात शब्दांची ओवीओळ :\n‘चंद्र चवथीचा / रामाच्या ग बागेमधे चाफा नवथीचा.’\nही दोन्ही नाटकं वरपांगी ज्या समस्यांवर आहेत त्या समस्या रस्ता-नाटकात हाताळता येतील अशा आहेत : जरठ-बालाविवाह आणि दारूचं व्यसन. परंतु अव्यक्त प्रेम, गैर ठिकाणची निष्ठा, समवयस्कांमधला मैत्रभाव; किंवा सज्जनांची कुचंबणा, गैर ठिकाणची निष्ठा (दुसऱ्यांदा केलेला उल्लेख ही चूक नाही), जणू शोकात्म प्रमाद वाटावा असा ‘मोह’ अशी महत्त्वाची आशयसूत्रं असूनही त्यामुळे काही ही नाटकं लोकप्रिय झाली नसावीत; पण अ-तडकपणे याचा परिणाम झालाच असेल. ओघवती भाषा (वजा सुधाकर- रामलाल- भगीरथची भाषा), प्रातिनिधिक, तरी खास अशा जोडप्यांचं विलोभनीय चित्रण (इंदिराकाकू-कांचनभट व गीता-तळीराम), गमतीदार व गंभीर यांचा गोफ (‘शारदा’मध्ये सर्वत्र; तर ‘एकच प्याला’मध्ये आलटूनपालटून) ही, ही नाटकं जिवंत होण्याची प्रमुख कारणं. संगीत आहेच. कांचनभट-इंदिराकाकू आणि सिंधू-गीता हे तर स्वाभाविकता, स्वभावचित्रण आणि पात्रभाषा यादृष्टीने मराठी नाटकातले अविस्मरणीय प्रवेश होत.\n‘एकच प्याला’मध्ये सुरुवातीला नर्मशृंगार आहे. ‘शारदा’मध्ये तोही नाही. इथे उद्रेकी करुणरसही नाही. नर्मशृंगाराचे ‘उद्दीपन विभाव’ तेवढे हळदीकुंकवाच्या प्रवेशात आहेत. पण ‘आलंबन विभाव’च नाहीत.\nशृंगाररसपोषक वातावरण आहे, पण नायक-नायिका नाहीत इथे ‘एकच प्याला’चा उल्लेख ओघात केला. लिहायचं आहे ‘शारदा’बद्दल.\nअतिशय ज्वलंत समस्येवरची नाटकं कंटाळवाणी होऊ शकतात. अपरिचित वास्तव समोर आलं तर कंटाळवाणेपणा कमी. उदा. महानगरवासीयांसाठी डाकीण प्रथा. आज तर ‘शारदा’चा विषय कुणाला फार महत्त्वाचा वाटायचं कारणच नाही. तो ज्वलंतही नाही. ‘शारदा’ला समकालीन महत्त्व शून्य. ते लिहिलं गेलं तेव्हा असेलही. पण म्हणजे तेव्हा ते चिरंतन महत्त्वाच्या कशासाठी तरी लिहिलं गेलेलं नाही. या नाटकाचा सदारंगपणा त्याच्या सद्य:कालीन स-लागूपणामध्ये नाही. मग तो कशात आहे ते अजूनही अवीट गोडीचं का ते अजूनही अवीट गोडीचं का ते सरळसरळ रंजनवादीही नाही.. अप्रतिम अशा ‘सौभद्र’सारखं. मग\n‘शारदा’मधल्या विनोदाची आणि करुणेची तारीफ होते. त्यावर लिहिणारे त्यातल्या पदांच्या प्रासादिकतेचा आणि संवादांच्या स्वाभाविकतेचा उल्लेख करतात, तसंच त्यावेळच्या सामाजिक समस्येची दखल या नाटकाने घेतली, ते निव्वळ रंजनात्मक नव्हतं, हेही आवर्जून नोंदवतात. पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये स्त्रियांची कशी फरफट होते याचं दर्शन यात घडतं, असं बहुतेक सगळ्यांचं मत आहे. हे अगदी बरोबरच आहे. मात्र, या नाटकाच्या काही विशेषांकडे पुरेसं लक्ष गेलेलं नाही असं वाटतं. तेवढय़ापुरताच हा प्रपंच. हे ‘शारदा’चं सर्व बाजूने केलेलं विश्लेषण नव्हे. उलट, होता होईतो आधीच्यांनी म्हटलेलं न म्हणण्याचा प्रयत्न आहे. यात पुढील गोष्टींचा विचार आहे :\n१) स्त्रीशक्तीचा उद्गार, २) आश्रमव्यवस्थेचा प्रभाव, ३) प्रतिमा व रूपक, ४) सुयोजित कालावकाश, ५) नाटय़ात्म संगीत, ६) पद्यातला विनोद.\nयापैकी इथे केवळ ‘शारदा’मधील ‘स्त्रीशक्तीच्या पहिल्या उद्गारा’बद्दल ऊहापोह करीत आहे. (अन्य मुद्दय़ांचा इतरत्र परामर्श घेतला आहे.)\nया नाटकातली स्त्री-पात्रं फक्त सोसत नाहीत. नटी, वल्लरी, इंदिराकाकू आणि शारदा या साऱ्यांबाबत हे खरं आहे. त्या साऱ्या पुरुषवर्चस्वाचा धिक्कार करतात, आपला संताप शब्दबद्ध करतात, त्यावर आपसात चर्चा करतात, आणि त्याबाबत काही प्रत्यक्ष कृतीही करू पाहतात.\nअगदी सुरुवातीला नटी-सूत्रधार प्रवेशातच याचं सूतोवाच होतं. नटी या नाटकातल्या सर्व स्त्री-पात्रांची जणू प्रतिनिधीच आ��े. पण हा सूत्रधार पुरुष सज्जन असावा. (तो या नाटकातल्या सर्व पुरुष-पात्रांचा प्रतिनिधी नसून, नाटककाराचा आहे.) पण तोही बाजू मांडण्याकरता गमतीत स्त्रीची अक्कल काढतोच. हा नवऱ्यांनी बायकांना ‘वेडी’ म्हणण्याचा प्रकार नाटकभर खेळवला आहे. (‘द डॉल्स हाऊस’मधला ओस्वाल्ड आठवतो नोराला ‘माय लिट्ल स्पॅरो’ म्हणणारा नोराला ‘माय लिट्ल स्पॅरो’ म्हणणारा) पण बायका पुरून उरतात.\nसूत्रधार : वेडी रे वेडी म्हणतात तें बरोबर, कीं स्त्रियांचं शहाणपण चुलीपुरतंच. हे कार्यकारणांचे गहन संबंध तुम्हाला कसे कळावेत\nनटी : कळत नाहींत तेच बरं. कार्यकारण समजणारे शहाणेसुरते पुरुष काय दिग्विजय लावताहेत, तें दिसतंच आहे. परवा त्या थेरडय़ा सुदाम सावकारानं इतके पैसे ओतून, त्या दहा वर्षांच्या पोरीशी लग्न केलंन्, ते कार्यकारणांचा संबंध पाहूनच की नाहीं मोठ्ठा वाईट काळ आला आम्हां बायकांना\nकाय पुरुष चळले बाई, ताळ मुळी उरला नाहीं /\nधर्म-नीति-शास्त्रे पायीं, तुडविती कसे\n‘ज्यांची साठ अधिक वर्षे भरली अशा घोडथेरडय़ांना बाप पोरी देतात कशा,’ असंही विचारून ती मुलीचे बाप, लग्न करणारे म्हातारे व धर्ममरतड अशा सर्वच पुरुषांना फैलावर घेते.\nसूत्रधार सज्जन असल्यामुळे ‘सर्व लोकधुरंधरांनींहि एकबुद्धीनं याकामी पुढे सरसावलं पाहिजे. तशातही तुझ्यासारख्या स्त्रियांचं साह्य़ मिळेल तर उत्तमच..’ असं म्हणतो. (पृ.३) ही थोडी पुरुषी साखरपेरणी खरी; पण तरी हा ‘त्यामानाने’ पुरोगामीच म्हणायचा. कोदंडही असाच आहे, हे पुढे पाहूच.\nया नाटकाच्या प्रयोगांतून कित्येकदा शारदा ‘मुकाट सोसणारी गाईसारखी अबला’ अशी रंगवली जाते. पण ती काही गरीब बिच्चारी सहन करणारी नाही. तिला आपल्या शोषणाची जाणीव आहे आणि ती मिळेल तिथे कडकपणे हे बोलून दाखवते. पदांच्या मुखडय़ाचे धोके हे, की आपण कडवं दुर्लक्षितो. पहा :\nआम्ही गायी जातीच्या, नाही अम्हां वाचा //\nती असती तरी तुमच्या, भेदितोचि हृदया //१//\nअंतरि जें जें सलतें, सांगितलें मग असतें //\nगुपित अशा मारातें, नसतें सोशियले //२//\nहिला वाचा नाही असं कोण म्हणेल आणि ही हृदय भेदित नाही, असं तरी कसं म्हणावं आणि ही हृदय भेदित नाही, असं तरी कसं म्हणावं सध्या मार मुटकून सोसावा लगतोय खरा; पण हे जाणवतंय, आणि त्याबद्दल ती स्पष्ट बोलते आहे. म्हणजेच उद्या शारदा गप्प तर बसणार नाहीच, कृतीही करेल.\nआणि ती बोलते त���ी कशी गुळूमुळू नाही. खडखडीत. ‘विकूं नका पोटचा गोळा’ (पृ.७०) असं ती बजावते, आणि ‘यमपाश गळ्याशीं ज्यास लागला, त्यांस मला का देतां गुळूमुळू नाही. खडखडीत. ‘विकूं नका पोटचा गोळा’ (पृ.७०) असं ती बजावते, आणि ‘यमपाश गळ्याशीं ज्यास लागला, त्यांस मला का देतां’ (पृ.७१) असंही विचारते. बरं, हे झालं आईकडे. बापाशीही बोलताना ही काही कमी नाही. उलट, तिच्या बोलण्याला उपरोधाची धार चढते. कांचनभट ‘उद्या गेलीस म्हणजे बाळे’ (पृ.७१) असंही विचारते. बरं, हे झालं आईकडे. बापाशीही बोलताना ही काही कमी नाही. उलट, तिच्या बोलण्याला उपरोधाची धार चढते. कांचनभट ‘उद्या गेलीस म्हणजे बाळे माझं घर उदास दिसायला लागेल माझं घर उदास दिसायला लागेल,’ असं मानभावीपणे म्हणतो. त्यावर ही म्हणते : ‘दिसायला लागेल खरंच. पण बाबा, एवढा सोन्याचा गोळा यायचा आहे, त्याच्याकडे पाहून कसंतरी दु:ख गिळून टाका म्हणजे झालं,’ असं मानभावीपणे म्हणतो. त्यावर ही म्हणते : ‘दिसायला लागेल खरंच. पण बाबा, एवढा सोन्याचा गोळा यायचा आहे, त्याच्याकडे पाहून कसंतरी दु:ख गिळून टाका म्हणजे झालं काय करणार शिवाय त्याच सोन्याच्या प्रकाशानं घरहि चांगलं शोभिवंत दिसेल नाहीं’ (पृ.८०). इंदिराकाकूंना कांचनभट ‘वेडी’ म्हणतो तेव्हा ती ते ऐकून घेते. पण नटी जसं ऐकून घेत नाही, तशी शारदाही.\nकांचनभट : ..वेडी कुठली\nशारदा : खरंच वेडी मी बाबा तुमचं दारिद्रय़ दूर करण्यासाठीं देवानं मला तुमच्या पोटी घातलीन, हे इतके दिवस माझ्या ध्यानांतच आलं नाहीं बाबा तुमचं दारिद्रय़ दूर करण्यासाठीं देवानं मला तुमच्या पोटी घातलीन, हे इतके दिवस माझ्या ध्यानांतच आलं नाहीं तेंव्हा एक नव्हे मी शंभर वेडी तेंव्हा एक नव्हे मी शंभर वेडी आणि तुम्हीच जतन करून वाढविलेली तुमची मुलगी, तुम्हींच विकणार, त्यांत वाईट ते काय आणि तुम्हीच जतन करून वाढविलेली तुमची मुलगी, तुम्हींच विकणार, त्यांत वाईट ते काय पण मेली माझी पोरबुद्धी पण मेली माझी पोरबुद्धी म्हणून मला उमज पडला नव्हता म्हणून मला उमज पडला नव्हता आतां माझं कांहीं म्हणणं नाहीं. एक मात्र करा. की..\nपद्य (लक्ष्मी प्रभूसी म्हणे)\nमागील जन्मिंचें, अतांचें, ऋण देणें असेल\nतितकें फेडून घ्या तुमचे //१//\nमजवरचें, असें तें, प्रेम धनाचें, नव्हे मनाचें,\nकळले मज पुरते //२//\nपुढच्या जन्मिं तरी, शिरावरि, भार न ठेवा,\nहे मानिन मी उपकारचि भारी //३//\n.. हे ��र अतिजहाल आहे. नाटककार गो. ब. देवल वास्तववादाच्याच कक्षेत राहून ‘नाही अम्हां वाचा’ असं म्हणवत, शारदेला नंतर मात्र बोल सुनवायला लावतात धुमसणाऱ्या या असमाधानाचं, संतापाचं कधीही विद्रोहात रूपांतर होईल. पुन्हा वास्तववादी भान जपत रस्त्यावर उतरण्याची आदर्शवादी कृती शारदा करत नाही. शेवटी ग्रीक नाटकातल्या यंत्रातल्या देवाप्रमाणे केवळ धर्मपंडित हा गुंता सोडवतात, असं म्हणूनच वाटत नाही. प्रत्यक्ष प्रयोगांमध्ये तर हा शेवटचा धर्मनिर्णयाचा प्रवेश कधीपासून गाळू लागले कोण जाणे. मी तरी तो मंचावर पाहिलेला नाही.\nवल्लरी, जान्हवी आणि इतर मैत्रिणी हळदीकुंकवाच्या प्रसंगी शारदेला चिडवतात खऱ्या; पण ते जणू काही तिला सावध करायलाच.\nत्रिवेणी : शारदे, हे ग काय अशी रडूं नकोस बाई; आई-बापांनीं बुडविलं आणि नवऱ्याने तुडविलं, सांगायचं कुणाला अशी रडूं नकोस बाई; आई-बापांनीं बुडविलं आणि नवऱ्याने तुडविलं, सांगायचं कुणाला अशीच आईकडे जा, आणि तिच्याकडून बघ काही झालं तर. (पृ. ५७)\n..‘रडू नकोस’ आणि ‘बघ काही झालं तर’, ‘आईकडे जा’ हे शब्द तिरप्या ठश्यात न देता वेगळे पुन्हा देतो\nवल्लरी व जान्हवी धीर एकवटून लागलीच इंदिराकाकूंना- म्हणजे शारदेच्या आईला भेटून शारदेसाठी योजलेल्या वराचं म्हातारेपण त्यांच्या कानी घालून हे लग्न मोडायला सांगतात.\nवल्लरी : ..तुम्हाला जर मुलीचं खरं सुख पाहायचं असेल, तर ठरवलं आहे, तिथं तिला देऊं नका. आणि नुसत्या भपक्यावरच जायचं असेल, तर आमचं काही म्हणणं नाही. त्या बहुरूपी श्रीमंतीला फसून त्या कुचक्या खोडाला आपली मुलगी विकूं नका. (पृ. ७१, ७२)\nयासरशी इंदिराकाकू कुठल्याही आईप्रमाणे दक्ष होतात. पदरच खोचतात. तशा या साऱ्याच जणी नवऱ्याचा जाच सहन कराव्या लागणाऱ्या बायका आहेत. अगदी थट्टेखोर मैत्रीणसुद्धा\nवल्लरी : अगं बाई खरंच चला तर, देवदर्शन घेऊन चालायला लागूया, नाहीं तर त्यांच्याशी गाठ आहे. बोलून बोलून पुरे करतील अगदीं. (पृ.२३)\nप्रौढ इंदिराकाकू तर असं वागणं आधीच ओळखतात. शारदेच्या मैत्रिणींना म्हणतात : ‘..कुंकू लावून घेऊन तुम्ही स्वयंपाकघरातून चला आता. आजचा रंग काही ठीक दिसत नाही.’ (पृ. ७२)\nया मुलींचे बापही ‘पुरुष’ शोभतात. मुलीला विकली नाही तरी शारदेच्या विक्रीसाठी शारदेच्या बापाला- कांचनभटाला मदत करणारा सुवर्णशास्त्री हा वल्लरीचा बाप आहे. परावलंबनाम��ळे या मुली वयाने वडील अशा इंदिराकाकूंकडे गाऱ्हाणं घेऊन जातात. स्वत:साठी नव्हे, दुसऱ्या एका स्त्रीसाठी- मैत्रीण शारदेसाठी. इंदिराकाकूही जीव तोडून आपल्या नवऱ्याशी यावरून प्रचंड भांडतात. त्याचा शब्द झेलत नाहीत, आपला खाली पडू देत नाहीत. आपलं बायकोपण झुगारून आपल्या आईपणाचा.. बाईपणाचा हक्क मागतात. हा मोठा संवादतुकडाच पाहा :\nकांचनभट : पुन्हां तोंड, पुन्हां तोंड वर करते मस्तवाल कार्टी म्हणे ते स्थळ असंच आहे, म्हणे ती बेगडीच श्रीमंती आहे. तिथे म्हणे मला कां देता जसं काही कारटीचं स्वयंवरच चाललं आहे. गळ्यांत दावं बांधून मी विकीन तिथं तुला गेलंच पाहिजे.\n दावं बांधून विकायला माझी मुलगी म्हणजे गोठय़ांतली पारडीच की नव्हे\nकांचनभट : आता तुम्ही आलांत वाटतं पोरीचा कैवार घेऊन तूंच, तूंच तिचे कान फुंकून तिला बिघडवलीस; नाहीं तर इतकं चुरू चुरू बोलायची तिची काय छाती होती\nइंदिराकाकू : पोटांत दुखल्यावर कोणीही ओवा मागेलच. ही दांडगी म्हणून जर त्यांच्या मनातून उतरली असेल तर देवच पावला म्हणायचा अनायासें. माझ्या पोरीला तरी असा जांबुवंत नवरा कुठं आवडतो आहे\nकांचनभट : ..त्यांच्या श्रीमंतीवर मी त्यांना मुलगी देणार. तुझं काय म्हणणं\nइंदिराकाकू : देणार म्हणजे मी देऊं द्यायची नाहीं. नाहीं पोरीचं लग्न झालं तरी पुरवलं. जन्मभर तश्शी जवळ बाळगेन, पण पैशाच्या लालचीनं विकूं म्हणून द्यायची नाही. आपल्या पोरीवर उदार होऊन कितीहि लाभ झाला तरी\nमला नको तो. तिला सुख होईल तिथंच दिली पाहिजे.\nकांचनभट : ..तुम्ही बायका म्हणजे शुद्ध अडाणी जनावरं. घातलेलं खावं, दिलेलं नेसावं, आणि सांगितलेलं करावं, हें तुमचं काम जास्त पंचाइतींत पडायची गरज नाहीं..\nइंदिराकाकू : आम्ही जनावरंच, तेव्हां आम्हाला काय कळतं पण पैशाकरितां आपली मुलगी म्हाताऱ्याला विकायची, हें मनुष्यांना शोभतं का पण पैशाकरितां आपली मुलगी म्हाताऱ्याला विकायची, हें मनुष्यांना शोभतं का .. इतकीं कशीं पुरुषांची हृदयं निर्दय म्हणतें मी\nमाया जळली कां, तिळही ममता नाहीं कां /\nआली पोटीं पोर एकटी, तीहि विकतां कां //१//\nलाजहि गेली कां, मतिला भ्रमही पडला कां /\nशोभा करितील लोक तयाची,\nचाडहि नाहीं कां //२//\nद्रव्यचि बघता कां, तिजला पतिसुख नलगे कां /\nवृद्धा देऊन तिला वांझपण,\nविकतचि घेता कां //३//\n..आग लागली त्या जिभेला मी म्हणतें मनाची नाहीं, पण जनाची कांहीं चाड\nकांचनभट : काय संबंध जनाचा माझी पोरगी मी वाटेल त्याला देईन\nइंदिराकाकू : म्हणजे, माझी तिच्यावर मुळींच का सत्ता नाहीं\nकांचनभट : सत्ता असेल, पण मत्ता आहे माझी. (पृ. ७३- ७५)\nपुरुषी अरेरावीपुढे या बायकांचं अखेरीस काही चालत नाही. पण त्या जिवाच्या आकांताने ‘शब्दाला शब्द’ देत भांडतात आपण पुढे या नाटकातल्या प्रतिमा पाहूच; पण स्वत: जनावरासारखं अमानुष वागून दुसऱ्यांना पाळीव जनावर बनवण्याची वृत्ती इथेही दिसते. पुरुष जबरदस्तीने बाईला दावणीला बांधतो आहे आणि ती गाय बनायचं नाकारते आहे.\nशारदेसाठी तिच्या मैत्रिणी जशा त्यांच्याहून ज्येष्ठ अशा काकूंकडे जातात, तशाच इंदिराकाकू त्यांच्याहून ज्येष्ठ अशा आपल्या वन्स व आत्याबाई (सासूबाई) यांच्याकडे जातात. सासूला मधे घालतात, नणंदेचा सल्ला घेतात.\nइंदिराकाकू : ..उगीच काय म्हणून पोरीला मारायचं शारदे जा, जा स्वयंपाकघरात; आत्याबाईंजवळ जाऊन बैस. (पृ. ७३)\nइंदिराकाकू : आंत चल; वन्संना तरी कांही सुचतं कां विचारून पहातें. (पृ.७६)\nपण कांचनभट नुसताच लोभी बाप नाही, तर पुरुषप्रधान संस्कृतीचा प्रतिनिधी आहे. तो आपल्या मुलीचं, बायकोचं ऐकत नाही, तसंच बहिणीचं आणि आईचंही ऐकत नाही. लक्षात घ्यायची गोष्ट अशी, की इंदिराकाकू ‘माहेरी जाईन’ असं म्हणतात. पण भावाला काही सांगण्याअगोदर सासरच्याच बायकांशी मनातलं बोलतात.\nया साऱ्या बायका जुलमाविरुद्ध आवाज उठवताहेत, अबला होण्याचं नाकारताहेत. इथे स्त्री-शोषणाचं फक्त चित्रण नाही. या शोषित स्त्रियांचा असंतोष खदखदतो आहे. त्यांना या शोषणाची जाणीव आहे. त्याविरोधात त्या आपण होऊन बाह्य नेतृत्वाशिवाय एकत्रित येऊ पाहताहेत. त्याबद्दल बोलताहेत, भांडताहेत. हे ‘बायकांचं बंड’ आहे.. यशस्वी न झालेलं; पण बंडच. क्रांतिकारक कलाकृतींमध्ये यशस्वी क्रांतीचं दर्शन आवश्यक नसतं, हे ‘द बॅट्लशिप पोटेमकिन’ वगैरे अनेक कलाकृतींनी सिद्धच केलं आहे. इथे सारी स्त्री-पात्रं आवर्जून एकमेकींना भेटतात- मैत्रिणी, आई-मुलगी, सून-सासू, नणंद-भावजय, पुतण्या-काकू या भेटून केवळ ‘चुलीपुरतं’ बोलत नाहीत, तर बायकांच्या व्यथा व समस्यांबद्दल बोलतात, त्याबद्दल काय करता येईल याबद्दल चर्चा करतात. ही चर्चा, चर्चा म्हणून त्या करत नाहीत, पण ती होते. हा संवाद आग्र्युमेंटेटिव्ह असतो. स्त्रीवादी म्हणणं असं आहे..\n‘शारदा’च्या आधी ���सौभद्र’मध्ये सुभद्रा-रुक्मिणी आणि नंतर ‘एकच प्याला’मध्ये सिंधू-गीता असंच बोलतात. गीताने तर इंदिराकाकूंकडूनच स्फूर्ती घेतली असावी. ‘सखाराम बाइंडर’, ‘सावल्या’, ‘सांधा’, ‘चारचौघी’ अशा अनेक नाटकांमध्येही अशा बायका भेटतात. याबाबतीत मराठी नाटकाची आस्था खरी आणि अवस्था बरी आहेसं दिसतं. ‘शारदा’ १८९९ सालचं आहे. यातल्या साऱ्याजणी मिळून विसाव्या शतकाचं स्वागत करत आहेत असं वाटतं. आता एकविसाव्या शतकातही हे सगळं नकोशा अर्थाने अद्याप सलागू (रेलव्हंट) आहे याचं मात्र वाईट वाटतं.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nमाथेफिरू मनोवृत्तीतून घडणाऱ्या घटनांवर नाटकातून प्रकाश\nमहेश एलकुंचवार यांच्या लेखणीचा सलग नाटय़ानुभव\nराज्य मराठी व्यावसायिक नाट्यस्पध्रेत ‘डोण्ट वरी बी हॅपी’ विजयी\nगर्लफ्रेण्डला भेटायला बिहारला जायचंय; बॉयफ्रेण्डच्या विनंतीवर सोनू सूद म्हणतो...\nअपेक्षा सोडली; अक्षय कुमारच्या 'पृथ्वीराज चौहान'चं भव्य सेट पाडणार\nविराटने अनुष्काला घटस्फोट द्यावा, भाजपा आमदाराची 'त्या' वादावरुन मागणी\n'तुमची नेहमी आठवण येते'; विलासरावांच्या जयंतीनिमित्त रितेश भावूक, पाहा व्हिडिओ\nफक्त एक काॅल करा; सोनू सूदचं स्थलांतरितांना मदतीचं आश्वासन\nबदलापूरची जांभळं पिकली झाडावरती..\nटाळेबंदीत बंदोबस्तासह गुन्हेगारीस आळा घालण्याचे आव्हान\nरिक्षातूनही आता करोना रुग्णांची वाहतूक\nसांस्कृतिक नगरांमधल्या कट्टय़ांचा ऑनलाइन आविष्कर\nमाथेरानमधील घोडय़ांसाठी अनंत अंबानींकडून खुराक\nमासळी लिलाव बाजार बंद\nसुविधाच नसताना ऑनलाइन शिक्षणाचा घाट\n1 मूलभूत गणित हेही संगीतशिक्षणासारखंच\n2 उंचच उंच व्यंगचित्रं\n3 वार्षिक राशिभविष्य : २४ ऑक्टोबर २०१४ ते ११ नोव्हेंबर २०१५\nVIDEO: गिरीश कुबेरांनी वाङ्‌मयचौर्य केले का", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://bhandarisamaj.com/index.php/vadhu-var-mandal/2013-12-20-11-27-41/642-2019-06-19-09-03-51", "date_download": "2020-05-29T14:51:02Z", "digest": "sha1:WOIELVRV6QZXG7OB2PY5XNUTCHL6J2HP", "length": 3313, "nlines": 59, "source_domain": "bhandarisamaj.com", "title": "नितीन शिवाजी पेडणेकर MC/१९८१/८२६ - Bhandari Samaj", "raw_content": "\nHomeवधुवर मंडळवरनितीन शिवाजी पेडणेकर MC/१९८१/८२६\nनितीन शिवाजी पेडणेकर MC/१९८१/८२६\nवरा���े नाव : नितीन शिवाजी पेडणेकर\nशिक्षण : बी कॉम. MBA\nवधु - वर नोंदणी सुरु आहे.\nसुचना : वधु-वर सुचक नोंदणी केल्यानंतर कृपया वधु-वरांनी तसेच पालकांनी थेट वधु किंवा वरांना त्यांच्या कार्यालयात किंवा वैयक्तीक संपर्क करू नये.\nश्री. साईनाथ धोंडू करगुटकर\nश्री. संतोष कृष्णा रुमडे\nश्री. दिलीप मोतीराम सावंत\nश्री. भालचंद्र मनोहर घारे\nश्री. प्रविण दत्ताराम कामत\nश्री. हेमचंद्र विठ्ठल राठीवडेकर\nश्री. कृष्णाजी भिकाजी ढवळ\nपुरस्कार प्राप्त व्यक्तीचा समाज्याच्या वतीने सत्कार\nसभासदांची वार्षिक कौटुंबिक सहल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/akola/corona-test-be-held-akola-gmc-saturday/", "date_download": "2020-05-29T12:39:42Z", "digest": "sha1:KQXNOITN7VY7IR5AZQM6OKUF7FYA237S", "length": 32857, "nlines": 460, "source_domain": "www.lokmat.com", "title": "...तर शनिवारपासून अकोल्यातच होणार ’कोरोना टेस्ट’ - Marathi News | ... Corona Test to be held in Akola GMC from Saturday | Latest akola News at Lokmat.com", "raw_content": "गुरुवार २८ मे २०२०\n'महाराष्ट्रातील तरुणांना अंडरइस्टीमेट करण्याचं काम देवेंद्र फडणवीसांनी केलंय'\nCoronaVirus News : राजभवनावर कोरोनाचे सावट; राज्यपालांचे खर्चकपातीचे निर्देश\nCoronavirus: राज्यातील पाच IAS, IPS अधिकाऱ्यांनाही कोरोनाची लागण; प्रशासनाच्या काळजीत भर\n“एकास तीन हे तर भित्रे, रडव्यांचे लक्षण करुन दाखवा,रडून नको”; शेलारांचा घणाघात, म्हणाले...\nCoronavirus: कोरोना हॉटस्पॉट धारावीतून सर्वात समाधानाची बातमी; राज्य सरकारच्या मेहनतीला यश\nकोरोना मुक्त अभिनेत्री झोया मोरानीने दुसऱ्यांदा केले प्लाझ्मा डोनेशन\nबिग बॉस फेम शेफाली जरीवालाच्या सासऱ्यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन\nसुंदर दिसण्याच्या नादात बिघडला अभिनेत्रीचा चेहरा; आता म्हणते, तो माझा मूर्खपणा\nसोनू सूदनंतर आता ‘सिंघम’ अवतारात मैदानात उतरला अजय देवगण, धारावीतील 700 कुटुंबाची घेतली जबाबदारी\nलॉकडाऊनच्या काळात अक्षय कुमार खऱ्या आयुष्यात बनला पॅडमॅन, वाटतोय महिलांना सॅनिटरी नॅपकिन\nकेस कापताना आता अशी घेतली जातीये खबरदारी\nरेल्वेचा पुन्हा अनागोंदी कारभार\n१५ जूनपासून शाळा नाही शैक्षणिक वर्षं सुरू होणार\n10च्या विद्यार्थ्यांना 'असे' मिळणार भूगोलाचे गुण\n'ही' जीन्स असलेल्या लोकांना कोरोना विषाणूंचा धोका जास्त; संशोधनातून खुलासा\nCoronavirus : वस्तू किंवा सरफेसला हात लावल्यावर कोरोना पसरण्याबाबत नवा खुलासा, वाचा काय सांगते नवीन गाईडलाइन...\n 'या' महिन्यात कोरोना विषाणूंची लस मिळणार; ३ देशात पहिल्या टप्प्यातील चाचणी यशस्वी\nनिकोटीनमुळे फक्त फुफ्फुसांचा नाही तर ९ प्रकारच्या कॅन्सरचा असू शकतो धोका; असा करा बचाव\nठाण्यातील २९४ पोलीस विलगीकरणानंतर पुन्हा डयूटीवर झाले रुजू\nकोरोना संकटात पोलिसांवरील हल्ल्याच्या २५४ घटना; ८६ कर्मचारी जखमी- गृहमंत्री अनिल देशमुख\nअकोला : कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी अकोला शहरात 1 ते 6 जून या कालावधीत जनता कर्फ्यू पाळणार - पालकमंत्री बच्चू कडू\nखजिन्याची पेटी उघडा व गरजुंना तात्काळ मदत करा - सोनिया गांधी\nगेल्या दोन महिन्यांपासून कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण देश अन्न आणि रोजगाराच्या गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत आहे - सोनिया गांधी\nठाणे : कळवा येथील पारसिक डोंगरावर, घोलाईनगर येथील वनजमीनीवर अतिक्रमण हटविण्यासाठी गेलेल्या वन परिमंडळ अधिकारी-कर्मचाऱ्यांवर अतिक्रमण धारकांकडून प्राणघातक हल्ला.\nधक्कादायक; ट्वेंटी-20 वर्ल्ड कप आयोजनासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलिया अनुत्सुक; ICCकडे केली विनंती\nCoronaVirus News : 'खजिन्याची पेटी उघडा, गरजुंना मदत करा'; सोनिया गांधींचं मोदी सरकारवर टीकास्त्र\nकेंद्राची ७.७५ टक्के व्याज देणारी ‘ही’ योजना आजपासून बंद; गुंतवणूक करण्याचा शेवटचा दिवस\nमुंबई - राज्यातील पाच IAS, IPS अधिकाऱ्यांनाही कोरोनाची लागण; प्रशासनाच्या काळजीत भर\nCorona Virus News : शंभरीच्या आजीनं कोरोनाला हरवलं; Celebration असं केलं की काय विचारता\nमुंबई : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यपालांचे राजभवनाला खर्चकपातीचे निर्देश\nCoronaVirus News : कोरोनाग्रस्तांचा आकडा 57 लाखांवर; 'या' देशात एकही मृत्यू नाही तर काही ठिकाणी गंभीर स्थिती\nलॉकडाऊन नियमांंचं उल्लंघन करणाऱ्या महाराजाला दिल्ली पोलिसांनी केली अटक\nमुंबई : गेल्या २४ तासांत राज्यात १३१ पोलिसांना कोरोनाची बाधा; आतापर्यंत २२ पोलिसांचा मृत्यू , बाधित पोलिसांचा आकडा २०९५ वर.\nशेतकऱ्याच्या मनाची श्रीमंती; 10 मजुरांना विमानाने पाठवले घरी\nकोरोना संकटात पोलिसांवरील हल्ल्याच्या २५४ घटना; ८६ कर्मचारी जखमी- गृहमंत्री अनिल देशमुख\nअकोला : कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी अकोला शहरात 1 ते 6 जून या कालावधीत जनता कर्फ्यू पाळणार - पालकमंत्री बच्चू कडू\nखजिन्याची पेटी उघडा व गरजुंना तात्काळ मदत करा - सोनिया गांधी\nगेल्या दोन महिन्यांपासून कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण देश अन्न आणि रोजगाराच्या गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत आहे - सोनिया गांधी\nठाणे : कळवा येथील पारसिक डोंगरावर, घोलाईनगर येथील वनजमीनीवर अतिक्रमण हटविण्यासाठी गेलेल्या वन परिमंडळ अधिकारी-कर्मचाऱ्यांवर अतिक्रमण धारकांकडून प्राणघातक हल्ला.\nधक्कादायक; ट्वेंटी-20 वर्ल्ड कप आयोजनासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलिया अनुत्सुक; ICCकडे केली विनंती\nCoronaVirus News : 'खजिन्याची पेटी उघडा, गरजुंना मदत करा'; सोनिया गांधींचं मोदी सरकारवर टीकास्त्र\nकेंद्राची ७.७५ टक्के व्याज देणारी ‘ही’ योजना आजपासून बंद; गुंतवणूक करण्याचा शेवटचा दिवस\nमुंबई - राज्यातील पाच IAS, IPS अधिकाऱ्यांनाही कोरोनाची लागण; प्रशासनाच्या काळजीत भर\nCorona Virus News : शंभरीच्या आजीनं कोरोनाला हरवलं; Celebration असं केलं की काय विचारता\nमुंबई : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यपालांचे राजभवनाला खर्चकपातीचे निर्देश\nCoronaVirus News : कोरोनाग्रस्तांचा आकडा 57 लाखांवर; 'या' देशात एकही मृत्यू नाही तर काही ठिकाणी गंभीर स्थिती\nलॉकडाऊन नियमांंचं उल्लंघन करणाऱ्या महाराजाला दिल्ली पोलिसांनी केली अटक\nमुंबई : गेल्या २४ तासांत राज्यात १३१ पोलिसांना कोरोनाची बाधा; आतापर्यंत २२ पोलिसांचा मृत्यू , बाधित पोलिसांचा आकडा २०९५ वर.\nशेतकऱ्याच्या मनाची श्रीमंती; 10 मजुरांना विमानाने पाठवले घरी\nAll post in लाइव न्यूज़\n...तर शनिवारपासून अकोल्यातच होणार ’कोरोना टेस्ट’\nचाचणीचा अडथळा पार करण्यात ही लॅब यशस्वी झाली, तर शनिवारपासून अकोल्यातच कोरोना चाचणीला प्रारंभ होणार आहे.\n...तर शनिवारपासून अकोल्यातच होणार ’कोरोना टेस्ट’\nठळक मुद्देराष्ट्रीय विषाणू संस्था (एनआयव्ही) पुणे मार्फत या लॅबच्या गुणवत्ता चाचणीला सुरुवात झाली.या चाचणीचा निकाल शनिवारी येणार आहे. शनिवारपासून अकोल्यातच कोरोना चाचणीला प्रारंभ होणार आहे.\nअकोला : कोरोना विषाणूच्या चाचणीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालयातील ‘व्हीआरडीएल’ला ‘आयसीएमआर’ने मंजुरी दिल्यानंतर शुक्रवारी राष्ट्रीय विषाणू संस्था (एनआयव्ही) पुणे मार्फत या लॅबच्या गुणवत्ता चाचणीला सुरुवात झाली. या चाचणीचा अडथळा पार करण्यात ही लॅब यशस्वी झाली, तर शनिवारपासून अकोल्यातच कोरोना चाचणीला प्रारंभ होणार आहे.\nशासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतही शक्य ��ितक्या लवकर नमुन्यांची तपासणी करण्याच्या दिशेने काही दिवसांपासून प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. जीएमसीच्या परिसरात २०० चौरस मिटर जागेत या प्रयोगशाळेचे बांधकाम असून ‘आयसीएमआर’तर्फे प्रयोगशाळेला ५० लाख रुपये बांधकाम व अन्य स्थापत्य कामांसाठी देण्यात आले होते. प्रयोग शाळा उभारणीचे काम पूर्ण झाले असून, आवश्यक वैद्यकीय उपकरणांचेही इन्स्टॉलेशन झाले आहेत. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी ‘आयसीएमआर’ने मंजुरी दिली होती. राष्ट्रीय विषाणू संस्था, पुणे मार्फत शुक्रवारी गुणवत्ता चाचणी घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या चाचणीचा निकाल शनिवारी येणार आहे. यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पास झाल्यास शनिवारपासूनच अकोल्यात कोरोना रुग्णांची वैद्यकीय चाचणी घेण्यास सुरुवात केली जाणार आहे.\nअकोल्यासह वाशिम, बुलडाण्यासाठी सोईचे\nअकोल्यातील प्रयोग शाळेत अकोल्यासह वाशिम आणि बुलडाणा जिल्'ातील रुग्णांची वैद्यकीय चाचणी घेतली जाणार आहे. ही लॅब एकाच दिवसात जवळपास ९० रुग्णांची वैद्यकीय चाचणी घेण्यास सक्षम असून, कोरोनाचे कमी वेळात निदान होण्यास मदत मिळणार आहे.\nएनआयव्ही मार्फत अंतिम गुणवत्ता चाचणी घेण्यास सुरुवात झाली असून, शनिवारपर्यंत त्याचे निकाल येणार आहेत. यामध्ये पास झाल्यास उद्यापासूनच चाचणीला सुरुवात करणे शक्य होणार आहे.\n- डॉ. नितीन अंभोरे, विभाग प्रमुख, शुक्ष्मजीवशास्त्र विभाग, जीएमसी, अकोला\nCoronavirus in MaharashtraAkola GMC / Sarvopchar Rugnalayमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसअकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालय\nराज्यभरात पोलिसांवर हल्ले सुरुच\nगृहनिर्माण प्रकल्पांची वर्षभर रखडपट्टी \nलॉकडाऊनच्या काळात सायबरची राज्यात एकूण १६१ गुन्हे\nCoronaVirus : हिंगोलीत सोशल डिस्टनसिंगला तिलांजली; वाढत्या गर्दी पुढे प्रशासन हतबल\nCoronaVirus : लॉकडाऊनमुळे सलूनच आले घरी; व्यवसायिकांच्या रोजीरोटीचा प्रश्न सुटतोय मात्र धोका कायम\nआदित्य ठाकरेंचा एक फोन खणाणला आणि बारामतीतल्या बिहारी कामगारांना जेवणाचा घास मिळाला..\nCoronaVirus : अकोल्यात कोरोनाचा उद्रेक ...हे अपयश कोणाचे\nCoronaVirus : अकोल्यात आणखी एक पॉझिटिव्ह; १०९ संदिग्धांचा अहवाल निगेटिव्ह\nइसमाचा मृतदेह आढळला, घातपाताची शक्यता \nCoronaVirus in Akola : एकाच दिवशी ७२ जण पॉझिटिव्ह; एकूण रुग्ण ५०७\nप्रशिक्षणार्थी पोलिस कर्मचारी पॉझिटिव्ह, निमखेड गाव ��ील\n‘जीएमसी’तील प्रसूती विभाग ‘कोविड’साठी राखीव\nकोरोना संकट हाताळण्यात राज्य सरकार अपयशी ठरलंय, हा भाजपाचा आरोप पटतो का\nकेस कापताना आता अशी घेतली जातीये खबरदारी\n10च्या विद्यार्थ्यांना 'असे' मिळणार भूगोलाचे गुण\nरेल्वेचा पुन्हा अनागोंदी कारभार\n१५ जूनपासून शाळा नाही शैक्षणिक वर्षं सुरू होणार\nराज्यात राजकीय वादळाला सुरूवात \nराष्ट्रपती राजवटीची भीती अपयश लपवण्यासाठी \nश्रमिक एक्सप्रेसमध्ये श्रमिकांचेच हाल\nराजभवनातील गंजलेल्या तोफांमधून हल्ले काय होणार\nअशी कोरोनावाली ईद पुन्हा कधीही नको\nईदनिमित्त भाईजानची चाहत्यांना खास भेट\nLove Is Blind : मित्राची पत्नी अन् नातेवाईकाच्या प्रेमात पडलेत हे क्रिकेटपटू\n 'या' महालात लपवलंय हिटलरचं तब्बल 28 टन सोनं, सैनिकाच्या डायरीतून झाला खुलासा\nकेंद्राची ७.७५ टक्के व्याज देणारी ‘ही’ योजना आजपासून बंद; गुंतवणूक करण्याचा शेवटचा दिवस\nआफ्रिकेतील 'हा' राजा दरवर्षी एका virgin तरूणीशी करतो लग्न, आतापर्यंत केली 15 लग्ने\nसानिया मिर्झाची 'मन की बात'; शोएबसोबत लग्न करण्यामागचं सांगितलं खरं कारण\n'ही' जीन्स असलेल्या लोकांना कोरोना विषाणूंचा धोका जास्त; संशोधनातून खुलासा\nCoronavirus : वस्तू किंवा सरफेसला हात लावल्यावर कोरोना पसरण्याबाबत नवा खुलासा, वाचा काय सांगते नवीन गाईडलाइन...\nक्षेत्रफळ, लोकसंख्या, अर्थव्यवस्था आणि सैन्यक्षमता; असं आहे भारत आणि चीनचं बलाबल...\n भारताविरुद्ध चीनने केली युद्धाची तयारी; सॅटेलाईट इमेजद्वारे मोठा खुलासा\nCoronaVirus News : ...म्हणून चिमुकल्यांना मास्क घालू नका; आरोग्य तज्ज्ञांनी दिला पालकांना सल्ला\nदोन शाखातल्या दोन पदव्या, एकाच वर्षी घेता येणं आता शक्य आहे \nमनीष पॉलला सगळ्या अटी-शर्ती मान्य... सोशल मीडियावर पोस्ट लिहून मागितले काम\n‘पॉप्युलर स्टील’चे दिलीप जाधव यांचे निधन\nCoronaVirus News : 'खजिन्याची पेटी उघडा, गरजुंना मदत करा'; सोनिया गांधींचं मोदी सरकारवर टीकास्त्र\nCorona virus : धनकवडी - सहकारनगर परिसरात कोरोना रुग्ण एका महिन्यात सातपट; मृत्यू तिप्पट\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कडक भूमिकेनंतर 'ड्रॅगन'चा सूर बदलला; चीन म्हणाला...\nभाजपा प्रवक्ता संबित पात्रा रुग्णालयात दाखल, कोरोनाची लक्षणं दिसली\nCoronaVirus News : 'खजिन्याची पेटी उघडा, गरजुंना मदत करा'; सोनिया गांधींचं मोदी सरकारवर टीकास्त्र\n...तर इस्लामाबादमध्येही राम मंदिर उभारू, अयोध्येवरील पाकिस्तानच्या टिप्पणीमुळे संतप्त साधूसंतांचा इशारा\nCoronaVirus News : राजभवनावर कोरोनाचे सावट; राज्यपालांचे खर्चकपातीचे निर्देश\nकेंद्राची ७.७५ टक्के व्याज देणारी ‘ही’ योजना आजपासून बंद; गुंतवणूक करण्याचा शेवटचा दिवस\nCoronaVirus News: देशातील लॉकडाउन आणखी १५ दिवस वाढण्याची चिन्हे\nCoronavirus: आरोग्य सेतू अ‍ॅपमधून १ लाख रुपये कमवण्याची संधी; फक्त करावं लागणार ‘हे’ काम\n 6 फुटापर्यंतच्या सोशल डिस्टन्सिंगमध्येही कोरोनाचा धोका; इतकं ठेवा अंतर\nकोरोनाग्रस्तांना बरे करण्यासाठी जगभरातील हजारो डॉक्टरांकडून दिले जातेय अर्सेनिक औषध\nजगभरातील कोरोना व्हायरस अपडेट्स", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.maxmaharashtra.com/news-update/cm-uddhav-thackeray-reaction-on-sion-hospital-bodies-near-patient/84537/", "date_download": "2020-05-29T12:48:17Z", "digest": "sha1:SA346ZTUNUMVUEVZ3ZDY3JJEZU3TQ6KA", "length": 11463, "nlines": 125, "source_domain": "www.maxmaharashtra.com", "title": "गलथान कारभार, दफ्तर दिरंगाई ला क्षमा नाही: उद्धव ठाकरे | Max Maharashtra", "raw_content": "\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nअनलिमिटेड – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nअनलिमिटेड – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\nHome News Update गलथान कारभार, दफ्तर दिरंगाई ला क्षमा नाही: उद्धव ठाकरे\nगलथान कारभार, दफ्तर दिरंगाई ला क्षमा नाही: उद्धव ठाकरे\nराज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 18 हजारांच्यावर गेली आहे. मुंबईत कोरोना व्हायरस ची संख्या वाढत आहे. त्यातच आज राज्यात काही सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या गेल्या आहेत. तसंच अधिकारी ऐकत नाहीत, अशा तक्रारी लोकप्रतिनीधी करत आहेत. अधिकारी आणि लोकप्रतिनिधी असा संघर्ष निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत आज उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला.\nसायन मध्ये कोव्हीड 19 च्या मृत रुग्णांच्या जवळच रुग्णांवर उपचार करत असलेला व्हिडीओ व्हायरल झाला होता. या संदर्भात बोलताना उद्धव ठाकरे यांनी गलथान कारभार सहन केला जाणार नाही. गलथान कारभार, दफ्तर दिरंगाई ला क्षमा केली जाणार नाही. असा सज्जड दम भरला आहे.\nराज्यातील परप्रांतीयांचा मोठा प्रश्न आहे. ज्या लोकांचे हाताचे काम गेले. त्यांच्या हाताला का�� देणं गरजेचं आहे. त्यातच विधानपरिषद निवडणुकीमुळे राज्यात राजकीय वातावरण तापण्याची चिन्ह आहेत. लोकांचा धीर सुटत चालला असताना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जनतेशी संवाद साधला पाहा काय म्हणाले मुख्यमंत्री..\nकाय म्हणाले उद्धव ठाकरे…\nमुंबईत लष्कराची गरज नाही. जे काही मी करत आहे. तुम्हाला विचारुन करत आहे. गेले काही दिवस अफवा पसरवले जात आहे. मुंबईत लष्कर येणार नाही. काळजी करु नका.\nकेंद्र सरकार ने आपल्याला त्यांची हॉस्पिटल, डॉक्टरर्स देण्याची तयारी दर्शवली आहेत.\nडॉक्टर आणि पोलिसांना विश्रांती देणं गरजेची… त्यामुळं जर गरज पडली तर लष्कर बोलावू. पोलिसांना आराम देणं गरजेचं आहे.\nपरप्रांतीय लोकांना पोहोचवणं गरजेचं आहे. तसंच आपली लोक अडकली आहेत. त्यांना परत आणायचं आहे. मात्र, हे सगळं करताना मोजून मापून करत आहोत.\nलॉकडाऊन हा गतिरोधक आहे. मात्र, चैन तोडण्यात आपण अयशस्वी झालेलो नाहीत. त्यामुळं आपल्याला लॉकडाऊन कडकपणे पाळावे लागणार आहेत.\nटेस्ट कमी होणार नाहीत. टेस्ट सुरु राहतील. काही लोक शेवटच्या क्षणी हॉस्पिटलमध्ये येतात.\nराज्यात 18 हजार पॉझिटीव्ह…\nकाही कोव्हीड पॉझिटीव्ह मातांना झालेल्या बाळाला कोव्हिड ची लागण झालेली नाही. हा निसर्गाचा चमत्कार आहे.\nगलथान कारभार सहन केला जाणार नाही. गलथान कारभार, दफ्तर दिरंगाई ला क्षमा केली जाणार नाही.\nआयुष, आयुर्वेद, होमिपॅथी डॉक्टरांनी या लढाईत सहभागी व्हावी, त्यांना मी विनंती करतो. या लढाईत सहभागी व्हावं…\nलॉकडाऊन वाढवणं कोणालाही आनंद नाही… शिस्त पाळली तर लॉकडाऊन वाढवलं जाणार नाही.\nमला लष्कराची गरज नाही. हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे.\nPrevious articleमी व्यथीत झालो आहे: उद्धव ठाकरे\nNext articlecoronavirus: राज्यात रुग्णांची संख्या 20 हजारांच्याजवळ औरंगाबाद, नाशिक ने चिंता वाढवली…\nकेंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे कोविड -१९ वर खर्च झालेल्या पैशांची माहिती नाही: अनिल गलगली\nबॉण्डेड डॉक्टरांच्या मानधनात मोठी वाढ, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मोठा निर्णय\nचंद्रकांत पाटील यांनी माफी मागवी भाजपचा खोटारडेपणा उघड,: काँग्रेस\nकेंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे कोविड -१९ वर खर्च झालेल्या पैशांची माहिती नाही: अनिल गलगली\nबॉण्डेड डॉक्टरांच्या मानधनात मोठी वाढ, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मोठा निर्णय\nचंद्रकांत पाटील यांनी माफी मागवी भाजपचा खोटारडेपणा उघड,: काँग्रेस\nCovid-19 – भारताची समाज-अर्थ स्थिती आणि आव्हानं\nराज्य सरकार लवकरच पॅकेज देणार: अजित पवार\nपिंपरी चिंचवड साठी वॉर रुम तयार: अजित पवार\n पण राजकारण आणि जातीयता थांबली का\nसंघर्ष दिन: घरात थांबूनच मुंडे साहेबांचं पुण्यस्मरण करा – पंकजा मुंडे\nलोकांना पैसे वाटा: सरकारला घरचा आहेर\nदेशात आतापर्यंत 71 हजार 105 रुग्ण कोरोनामुक्त\nCovid-19 – भारताची समाज-अर्थ स्थिती आणि आव्हानं\nलोकांना पैसे वाटा: सरकारला घरचा आहेर\nकोरोनाचे संकट आणि शेतकरी\nउत्पादित आधारित बाजारभावाचा कायदा करा – डॉ. बुधाजी मुळीक\nनाक, कान आणि त्वचेतून रक्त येणं कशाचं लक्षण आहे \nदेशातील कोरोनाबाधीतांची संख्या २८ हजार ३८०\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://worldwarthird.com/index.php/2018/04/28/war-could-break-in-israel-gaza-any-moment-marathi/", "date_download": "2020-05-29T13:38:40Z", "digest": "sha1:QU4E2MJGABGJLAYWOO6F5NZOVR5C34SP", "length": 16935, "nlines": 158, "source_domain": "worldwarthird.com", "title": "कुठल्याही क्षणी इस्रायल आणि गाझात युद्धाचा भडका उडेल - संयुक्त राष्ट्रसंघाच्या विशेषदूतांचा इशारा", "raw_content": "\nवॉशिंग्टन - उघुरवंशी इस्लामधर्मियों पर चीन कर रहें बेरहम अत्याचारों की अमरिकी संसद ने गंभीरता…\nवॉशिंग्टन - उघुरवंशीय इस्लामधर्मियांवर चीन करीत असलेल्या अनन्वित अत्याचारांची गंभीर दखल अमेरिकेच्या संसदेने घेतली आहे.…\nवॉशिंग्टन - कोरोना वायरस की महामारी का फ़ैलाव करके चीन ने जानबूझकर हज़ारों अमरिकी नागरिकों…\nवॉशिंग्टन/तेहरान – ईरान नागरी परमाणु समझौते का उल्लंघन कर रहा होने का आरोप कर अमरीका…\nवॉशिंग्टन/तेहरान – इराण नागरी अणुकराराचे उल्लंघन करीत असल्याचा आरोप करुन अमेरिकेने बुधवारी इराणवरील निर्बंधांचा फास…\nदमास्कस - अमरीका ने पॅट्रियॉट हवाई सुरक्षा यंत्रणा सिरिया के ईशान्य भाग में तैनात की…\nवॉशिंग्टन - चीनने कोरोनाव्हायरसची साथ फैलावून हजारो अमेरिकी नागरिकांची जाणीवपूर्वक हत्या घडवली, असा घणाघाती आरोप…\nदमास्कस - अमेरिकेने पॅट्रियॉट हवाई सुरक्षा यंत्रणा सिरियाच्या ईशान्य भागात तैनात केली आहे. सिरियन कुर्दांच्या…\nकुठल्याही क्षणी इस्रायल आणि गाझात युद्धाचा भडका उडेल – संयुक्त राष्ट्रसंघाच्या विशेषदूतांचा इशारा\nजीनिव्हा – गाझापट्टीतील पॅलेस्टिनींनी इस्रायलच्या सीमेजवळ सुरू केलेली निदर्शने चौथ्या आठवड्यात ��ोहोचली आहेत. या समस्येवर वेळीच राजकीय तोडगा काढला नाही तर लवकरच निदर्शनांचा भडका उडून इस्रायल आणि गाझापट्टीत युद्ध पेटेल, असा इशारा संयुक्त राष्ट्रसंघाने आखातासाठी नियुक्त केलेले विशेषदूत ‘निकोलाय म्लोदेनोव्ह’ यांनी दिला.\n३० मार्चपासून गाझापट्टीतील हमासने इस्रायलच्या सीमारेषेजवळ सुरू केलेल्या निदर्शनांवर इस्रायली सुरक्षा यंत्रणांनी केलेल्या कारवाईत ३९ जणांचा बळी गेला आहे. तर या निदर्शनात ५५११ जण जखमी झाल्याचा दावा गाझातील पॅलेस्टिनी वैद्यकीय अधिकारी करीत आहेत. इस्रायली लष्कराच्या कारवाईत ठार झालेल्यांपैकी निम्मे निदर्शक हमासचे दहशतवादी असल्याचे इस्रायलचे म्हणणे आहे.\nचौथ्या आठवड्यात पोहोचलेली ही निदर्शने यापुढेही सुरू राहणार असल्याचा इशारा हमासने दिला असून शुक्रवारी हमासच्या निदर्शकांचा आणखी एक लोंढा इस्रायलच्या सीमेजवळ धडकला. इस्रायलच्या सीमेजवळ सुरू असलेल्या या निदर्शनांवर संयुक्त राष्ट्रसंघाचे विशेषदूत ‘म्लोदेनोव्ह’ यांनी तीव्र चिंता व्यक्त केली.\n‘आपण इथे चर्चा करीत असताना गाझापट्टीत एकाचवेळी अनेक पातळ्यांवर स्फोट होत आहेत. त्यामुळे गाझापट्टीतील पॅलेस्टिनींनी इस्रायलच्या सीमेजवळ सुरू केलेली ही निदर्शने थांबविण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाने वेळीच तोडगा काढला नाही, तर इस्रायल आणि हमास यांच्यात नवे युद्ध पेटेल आणि त्याचे गंभीर परिणाम गाझातील पॅलेस्टिनींना भोगावे लागतील’, असे ‘म्लोदेनोव्ह’ यांनी बजावले आहे.\nहमासकडून दहशतवादाच्या प्रसारासाठी मुलांचा वापर – निक्की हॅले यांचा आरोप\nगाझापट्टीतील इस्रायलविरोधी निदर्शने तसेच दहशतवादी कारवायांसाठी हमास मुलांचा वापर करीत असल्याचा आरोप संयुक्त राष्ट्रसंघातील अमेरिकेच्या राजदूत निक्की हॅले यांनी केला. त्याचबरोबर गाझापट्टीतील निदर्शनांची स्वतंत्र चौकशी करावी अशी मागणी हॅले यांनी केली.\n‘हमास तोफेच्या तोंडी मुलांना देऊन आपले कुटील हेतू साध्य करण्याचा प्रयत्न करीत आहे. ज्यांना मुलांची खरीच चिंता वाटत असेल त्यांनी हमासच्या या कारवाया रोखाव्या’, असे हॅले म्हणाल्या. दरम्यान, इस्रायलच्या हद्दीत पाईप बॉम्ब घेऊन शिरणार्‍या दोन पॅलेस्टिनी निदर्शकांना पकडण्यात आल्याचे वृत्त आहे.\nया बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण��यासाठी खाली क्लिक करा:\nइस्रायल और गाझा में किसी भी क्षण युद्ध भड़क उठेगा – संयुक्त राष्ट्र के विशेष दूत की चेतावनी\n‘साऊथ चायना सी’मधील चीनच्या बेटांजवळून अमेरिकी युद्धनौकांची गस्त\nवॉशिंग्टन - ‘साऊथ चायना सी’मधील पॅरासेलच्या…\nयेमन में हौथी बागियों के विरोध में लड रहे सौदी और यूएई समर्थकों में संघर्ष\nसना - येमन में सबसे अहम ‘एडन’ शहर पर वर्चस्व…\n‘एआय’मध्ये मानवी जाणीवेत मूलभूत बदल करण्याची क्षमता – अमेरिकेचे ज्येष्ठ मुत्सद्दी हेन्री किसिंजर यांचा इशारा\nवॉशिंग्टन - रशिया व चीनच्या तुलनेत अमेरिका…\nइराणने अमेरिकेने दिलेला अणुकराराचा प्रस्ताव न स्वीकारल्यास युद्ध होणारच\nसीरिया में रशिया के सैनिकी प्लेन पर हमला – रशिया ने इस्रायल को जिम्मेदार ठहराते हुए जवाब देने की धमकी\nदमास्कस - सीरिया के लताकिया प्रांत में…\nअफगाणिस्तानात संघर्षबंदी करणार असतील तरच अमेरिका तालिबानशी चर्चा करील – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प\nकाबुल - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड…\nअमरिकी संसद में उघुर बिल पारित; तिब्बत की आज़ादी का विधेयक भी हुआ पेश\nअमेरिकेच्या संसदेत उघुर बिल मंजूर, तिबेटच्या स्वातंत्र्याचे विधेयक सादर\n‘कोरोना वायरस’ के ज़रिये चीन ने हज़ारों अमरिकन्स की हत्या करवाई – लेखक विश्‍लेषक गॉर्डन चँग का आरोप\nअमरीका ने ईरान पर निर्बंधों का शिकंजा और ज़ोर से कसा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "http://www.idainik.com/2018/06/blog-post_702.html", "date_download": "2020-05-29T13:04:31Z", "digest": "sha1:VMHEFJVYL6OJAIVBL73WVPBX7QEP2OGX", "length": 4121, "nlines": 33, "source_domain": "www.idainik.com", "title": "जिल्ह्यात ईद उत्साहात", "raw_content": "\nसातारा : मुस्लिम बांधवांचा ईद -उल -फितर (रमजान ईद) हा सण जिल्ह्यात उत्साहात साजरा करण्यात आला. सातारा शहरातील विविध मशिदीमध्ये मुस्लिम बांधवांनी नमाज पठण करुन एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.एक महिन्याचे रोजा शनिवारी संपल्यामुळे जिल्ह्यातील मुस्लिम बांधवांनी ईद उत्साहात साजरी केली. रमजान ईदच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील सर्व मस्जिदींवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. शहरात विविध सार्वजनिक ठिकाणी ‘ईद मुबारक’ असे शुभेच्छांचे फलक लावण्यात आले होते. सर्वत्र उत्साहाचे वातावरण होते. मुस्लिम बांधवांनी शहरातील विविध मशिदींमध्ये एकत्र जमून नमाज पठण केले.\nसातारा शहरातील पोवईनाका मस्जिद, एस.टी. स्टँड मस्जिद, पोलीस हेडक्वार्टर मस्जिद, शाही मस्जिद, मर्कज (खड्डा मस्जिद), कसाब मस्जिद (गुरूवार परज), मदिना मस्जिद (शनिवारा), मक्का मस्जिद (बुधवारा), बेगम मस्जिद (माची पेठ), संगमनगर मस्जिद, पिरवाडी मस्जिद, मस्जिदे अक्सा (मंगळवारा) सत्वशीलनगर, चाँदतारा, कमाठीपुरा, इब्राहिमभाई जर्दा (जुनी एम.आय.डी.सी.), बिलाल (करंजे)कब्रस्तान मस्जिद, जामे मस्जिद, सदरबझार मस्जिद, मस्जिदे आयेशा, पापाभाई कॉलनी, वखार मस्जिद (एम.आय.डी.सी.) कोडोली येथे रमजान ईदनिमित्त मुस्लिम बांधवांनी नमाज पठण केले. या बांधवांनी इदगी देवून एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.\nप्रत्येक मशिदीच्या परिसरात पार्कींगची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. रमजान ईद निमित्त बाजारपेठेतही विविध प्रकारची मिठाई व भेटवस्तू खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली होती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.navarashtra.com/news/international/page-1/", "date_download": "2020-05-29T13:06:21Z", "digest": "sha1:IVT2C5PTJLOTUWWGCUZEY5E55QPZAVWR", "length": 13632, "nlines": 255, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Navbharat: International News, Breaking International News, NavaBharat, Navbharat", "raw_content": "\nनागपुर लखनऊ पुणे मुंबई\n शुक्रवार, मे 29, 2020\n954367721 खबर भेजने क लिए\nअहमदनगर औरंगाबाद जळगाव धुळे नंदुरबार मुंबई रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग मुंबई नागपुर ठाणे पुणे नाशिक अमरावती अकोला वर्धा चंद्रपुर भंडारा गोंदिया बुलढाणा गड़चिरोली वाशिम यवतमाळ\nशुक्रवार, मे २९, २०२०\nभारतात १,६५,७९९ कोरोनाबाधित तर आतापर्यंत एकूण ४,७..\nमजुरांच्या दुर्दशेला काँग्रेसच जबाबदार - मायावतीं..\nमजुरांच्या मुद्द्यावरून काँग्रेसच्या नेत्यांनी घे..\nस्थलांतरित मजुरांच्या जेवणाची व्यवस्था करण्याचे आ..\nपरदेश दौऱ्याच्या दोन महिन्यानंतर महिलेला झाला कोर..\nBoys Locker Room : मुलीची मुलाला बलात्काराची धमकी\nनेपाळच्या नव्या नकाशाबाबतच्या चर्चेला तूर्तास स्थ..\nभारत आणि चीनच्या सीमावादात मध्यस्थी करण्याची डोना..\nरेशनिंगवर पुरेसा अन्नधान्य पुरवठा नसल्याने कम्युन..\nबंधपत्रित डॉक्टर्सच्या मानधनात मोठी वाढ- मुख्यमंत..\nआषाढी एकादशीसाठी यंदा पायी दिंडी जाणार नाही - उपम..\nपनवेल महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांचा दिव्या..\nभारताचा ऑस्ट्रेलिया दौरा केला नियोजित, मालिकांचे ..\nहॉकीपटू बलबीर सिंग दोसांज यांचे निधन\nइतरशेअर मार्केटव्यापारबजेटनिवेश, विम��, बँकिंगकॉर्पोरेट विश्व\nहॉलिवूडसेलिब्रिटीसमिक्षाबॉक्स ऑफिसफिल्म जगतटेलीविजनगॉसिपअन्य ख़बरें\nदीपिका पादुकोण लॉकडाऊनच्या काळात ऐकत आहे ऑनलाईन स..\n''कहने को हमसफर है'' वेबसीरिजच्या निमित्ताने एकत..\nअक्षय कुमार पुन्हा मदतीसाठी सरसावला, १५०० सदस्यां..\nनगरमध्ये कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने शहरात काही ..\nहोमडेकोरहोम गार्डनिंगसेकंड इनिंगवास्तू ज्योतिष्ययोगाब्युटीफॅशनपर्यटनधर्म-आध्यात्मखाना खजाना\nयुट्यूबवर युट्यूब व्हर्सेस टिकटॉक महायुद्ध पडणार ..\nजिओ युजर्संना फटका, दररोज २ जीबी डेटा मिळणारा पॅक..\nखडकीतील सेक्स रॅकेट उघडकीस\nअंकिता पाटील यांच्या विरोधात ७ अपक्ष उमेदवार\nनात्याला काळिमा ; दिरानेच केला भावजयीवर बलात्कार\nपोलादपूर तालुक्यात कापडे निवाचीवाडी येथे २ तर उमरठ येथील १ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह\nदौंडमध्ये दिवसा सामूहिक हत्याकांड\nपाली विभागाच्या डॉ. भगत यांना पदावरून कमी केले; उद्या विद्यार्थ्यांचे आंदोलन\nरेशनिंगवर पुरेसा अन्नधान्य पुरवठा नसल्याने कम्युनिटी किचन सुरू ठेवा - रिपाइंची मागणी\nएपीएमसीमध्ये येणाऱ्या गाड्यांचे निर्जंतुकीकरण आणि लोकांची तपासणी करण्याची मयुर पाटील यांची मागणी\nदीपिका पादुकोण लॉकडाऊनच्या काळात ऐकत आहे ऑनलाईन स्क्रिप्ट्स\nमनःशांतीसाठी आता देवेंद्र फडणवीस यांना पुस्तके वाचण्याची आवश्यकता - हसन मुश्रीफ\nमंचर पोलिसांची विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई\nनगर जिल्ह्यात आणखी ९ जण कोरोना बाधित\nरेशनिंगवर पुरेसा अन्नधान्य पुरवठा नसल्याने कम्युनिटी किचन सुरू ठेवा - रिपाइंची मागणी\nएपीएमसीमध्ये येणाऱ्या गाड्यांचे निर्जंतुकीकरण आणि लोकांची तपासणी करण्याची मयुर पाटील यांची मागणी\nदीपिका पादुकोण लॉकडाऊनच्या काळात ऐकत आहे ऑनलाईन स्क्रिप्ट्स\nमनःशांतीसाठी आता देवेंद्र फडणवीस यांना पुस्तके वाचण्याची आवश्यकता - हसन मुश्रीफ\nमंचर पोलिसांची विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई\nनगर जिल्ह्यात आणखी ९ जण कोरोना बाधित\nनिवृत्तिपूर्वी युवराज सिंहला 'विश्वचषक 2019' मध्ये खेळण्याची संधी मिळायला हवी होती का \nसदैव अपने पाठको के साथ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtranews24.com/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%9B%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%B2/", "date_download": "2020-05-29T13:55:46Z", "digest": "sha1:ZYPZYKRKDF2IS6XWHKQVTOH2YPA3RJRT", "length": 13362, "nlines": 151, "source_domain": "maharashtranews24.com", "title": "स्वच्छता कराच्या नावाखाली गोव्यात पर्रीकरांच्या गावात फोटो शूटसाठी शुल्क! | महाराष्ट्र News24", "raw_content": "शनिवार, 9 मे 2020\nस्वच्छता कराच्या नावाखाली गोव्यात पर्रीकरांच्या गावात फोटो शूटसाठी शुल्क\nस्वच्छता कराच्या नावाखाली गोव्यात पर्रीकरांच्या गावात फोटो शूटसाठी शुल्क\nपणजी : महाराष्ट्र News 24 वृत्त\nस्वच्छता कराच्या नावाखाली गोव्यात पर्रीकरांच्या गावात फोटो शूटसाठी शुल्क आकारण्यात येणार आहे. देशाचे संरक्षणमंत्रीपद तसेच गोव्याचे मुख्यमंत्रीपद भूषविलेले दिवंगत मनोहर पर्रीकर यांच्या पर्रा गावात पर्यटकांना फोटो किंवा व्हिडीओ काढण्यासाठी यापुढे पैसे भरावे लागणार आहेत. पर्रा पंचायतीने यापुढे पर्यटकांना फोटोसाठी 100 रुपये शुल्क आकारण्याचे ठरविले आहे. स्वच्छता कराच्या नावाखाली हा कर लागू करण्यात आला असून तो चर्चेचा विषय ठरला आहे.\nपर्रा ग्रामपंचायतीच्या सरपंच श्रीमती डिलायला लोबो यानी यास दुजोरा देताना अस्वच्छता करणाऱ्या पर्यटकांना चाप लावण्यासाठीच हे शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. काही पर्यटक फोटो काढण्यासाठी रस्त्याच्या मधोमध वाहने पार्क करतात त्यामुळे वाहतूक कोंडी होते. मोठ्याने संगीत लावतात तसेच दारु पिऊन धिंगाणा घालतात, दारु पिऊन शेतांमध्ये बाटल्या फेकतात, अशा तक्रारी त्यांनी केल्या. पंचायतीसमोर यामुळे स्वच्छतेच्या बाबतीत अनेक अडचणी येतात.\nभातशेती, माडांच्या बनांनी समृद्ध असलेल्या या गावात बॉलिवूडसाठी अनेकदा चित्रीकरण झालेले आहे आणि हिंदी सिनेमांमध्ये हे गाव झळकलेलं आहे. पर्यटक कचरा टाकतात त्यामुळे अस्वच्छता निर्माण होते. काही पर्यटक मद्यप्राशन करतात आणि बाटल्या उघड्यावर टाकतात. पर्रा गावांतील विहंगम दृश्य असलेल्या रस्त्यावर अनेक चित्रपटांचे चित्रीकरण झालेले आहे. दोन दिवसांपूर्वी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला त्यात फोटोसाठी पर्यटकांकडे शुल्क आकारणी केली जात असल्याचे दाखवले होते. अशा पध्दतीच्या निर्बंधांमुळे गोव्याला भेट देणेही कठीण होईल, अशी नाराजी या पर्यटकांनी व्यक्त केली आहे.\nPosted in जागतिक, देश, पर्यटन, प्रमुख घडामोडी, फोटो, राजकारण, लाइफस्टाईल, व्यवसाय, व्हिडिओ, हवामानTagged गोवा, मनोहर पर्रीकर\nराज���यातील राजकारणाचा चेहरा बदलणार – संजय राऊत\nभाजपानं आमदार फोडूनच दाखवावेत; राष्ट्रवादीचं खुलं आव्हान\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nपाणावलेल्या डोळ्यांनी तो हसत म्हणाला 2 लाख कर्ज...\nमुंबई : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त राज्यातील शेतकऱ्यांचा कर्जाच्या डोंगराचा भार हलका करण्यासाठी महाविकास आघाडीने शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळला आणि शेतकऱ्यांचे 2 लाख...\n‘स्वराज्यरक्षक संभाजी’ घेणार प्रेक्षकांचा निरोप\nमुंबई : महाराष्ट्र NEWS 24 ऑनलाईन डॉ. अमोल कोल्हे यांचा अभिमान, उत्सुकता आणि साहसाच्या बळावर सुरु झालेला स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेचा प्रवास हा...\nशिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त फडणवीसांचे ट्विट\nमुंबई : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त आज शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांना आदरांजली वाहिली जात...\nबिग बॉस सिझन 13: पारस छाब्रावर भडकला सलमान...\nमुंबई : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त बिग बॉस सिझन 13 हा कार्यक्रम सध्या जोरदार गाजतोय. त्यात शनिवारचा विकेंड का वार म्हंटल की प्रेक्षकांना...\nPUBGमुळे ढासळली मानसिक स्थिती; तरुणाच्या नावामुळे घटना जास्त...\nचाकण: महाराष्ट्र NEWS 24 वृत्त पबजी (PUBG) या गेम मुळे आजवर अनेक विचित्र घटना घडल्याचं आपल्याला ऐकायला मिळत होतं. चाकण मध्ये याचा प्रत्यय...\nविराट कोहलीने मानले जाहिरातीचे आभार; व्यक्त केल्या भावना\nमुंबई : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त विराट कोहली आणि अनुष्का शर्माची लव्हस्टोरी ही प्रत्येकाला भावणारी असून त्याचा प्रवास अनोखा आहे. विराट कोहलीसोबत अनुष्का...\nश्री जैन श्वेतांबर श्री पद्मप्रभु महाराज देवालय ट्रस्ट, पोयनाड तर्फे आरोग्य सुविधांसाठी दोन लाख पंचवीस हजार रुपयांचा धनादेश जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द\nपनवेल मध्ये कोरोना संदर्भातील विशेष तपासणी पथक\nकोरोनाच्या विरुद्धच्या लढाईत काँग्रेस पक्ष सक्रिय\nबदलापूर मध्ये शिवसेनेकडून भोजन कक्षाची उभारणी..\nरायगड यामधील सहा कंपन्यांना उतपादन सुरु ठेवण्याची परवानगी \nसंकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपले खासगीपण जपण्याच्या तुमच्या अधिकाराचा आम्ही आदर करतो. आमच्या व्यवसायाचा ��ा एक महत्त्वाचा पैलू आहे.\nश्री जैन श्वेतांबर श्री पद्मप्रभु महाराज देवालय ट्रस्ट, पोयनाड तर्फे आरोग्य सुविधांसाठी दोन लाख पंचवीस हजार रुपयांचा धनादेश जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द\nपनवेल मध्ये कोरोना संदर्भातील विशेष तपासणी पथक\nकोरोनाच्या विरुद्धच्या लढाईत काँग्रेस पक्ष सक्रिय\nबदलापूर मध्ये शिवसेनेकडून भोजन कक्षाची उभारणी..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/raj-would-not-be-arrested-kesarkar/articleshow/70785580.cms", "date_download": "2020-05-29T14:12:08Z", "digest": "sha1:HTLUNYG44QYUE5IV6L3J2H2X7K5Z2YTK", "length": 12084, "nlines": 115, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nराज यांना अटक होईलच असे नाही: केसरकर\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची कोहिनूर आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीच्या कार्यालयात चौकशी सुरू आहे. ईडीने त्यांना चौकशीसाठी बोलावले असले तरी याचा अर्थ त्यांना अटक होणारच असे नाही, असे वक्तव्य राज्याचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी केले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कालच 'ईडीच्या चौकशीतून काहीच निष्पन्न होणार नाही', असे वक्तव्य करत राज यांना अप्रत्यक्षपणे पाठिंबा दर्शवला होता.\nराज यांना अटक होईलच असे नाही: केसरकर\nमुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची कोहिनूर आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीच्या कार्यालयात चौकशी सुरू आहे. ईडीने त्यांना चौकशीसाठी बोलावले असले तरी याचा अर्थ त्यांना अटक होणारच असे नाही, असे वक्तव्य राज्याचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी केले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कालच 'ईडीच्या चौकशीतून काहीच निष्पन्न होणार नाही', असे वक्तव्य करत राज यांना अप्रत्यक्षपणे पाठिंबा दर्शवला होता.\nमागचा इतिहास पाहता, पूर्वी ज्यांची ज्यांची चौकशी झाली त्या सर्वांना अटक झालेली दिसत नाही, असे सांगत केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याचाही दाखला दिला. दिल्लीत जो प्रकार घडला तो महाराष्ट्रात होणार नाही. महाराष्ट्राची एक वेगळी संस्कृती आहे. राज ठाकरे यांनी ईडीची चौकशी संयमाने घेतली आहे. त्यांनी या चौकश��साठी सहकार्य केले आहे. इतकेच नाही, तर त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना शांतात पाळण्याचेही आवाहन केले आहे, असे म्हणत गृहराज्यमंत्री केसरकर यांनीही सर्वांना शांतता पाळण्याचे आवाहन केले.\nमनसे कार्यकर्त्यांची धरपकडच करायची असती तर ती कालच करता आली असती. पोलिसांनीही हे प्रकरण संयमाने घ्यावे अशा सूचना करण्यात आलेल्या आहेत. पोलिसांनी कठोर कारवाई केली आहे, असे वाटत नाही. केवळ कायदा आणि सुव्यवस्था राखली जावी यासाठी काही जणांना ताब्यात घेतल्याचे केसरकर म्हणाले.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nसरसकट लॉकडाउन उठवणार नाही; मुख्यमंत्री ठाम...\nमुंबईतील 'हॉटेल फॉर्च्युन'मध्ये आग; २५ डॉक्टर सुदैवाने ...\nमहाराष्ट्राची फजिती करण्याचा केंद्राचा डाव; अनिल देशमुख...\n; राज ठाकरेंचं राज्यपालांना पत्र...\nठाकरे-पवारांची 'मातोश्री'वर गुप्त बैठक, तर्कवितर्कांना ...\nराज ठाकरे चौकशीला निघालेत की सत्यनारायण पूजेला\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nस्थलांतरितांसाठी धावली ठाण्याहून रेल्वे\nGDP वृद्धीला ब्रेक; 'करोना'पाठोपाठ अर्थव्यवस्थेवर महामंदीचे संकट\nप्रसिद्ध ज्योतिषी बेजन दारूवाला यांचे निधन; करोनामुळे मृत्यू\nनिर्बंधाचा अमेरिकेनेही विचार करावा; हाँगकाँग सरकारचा इशारा\nप्रसिद्ध गीतकार योगेश गौर यांचं वयाच्या ७७ व्या वर्षी निधन\nमोदी सरकार २.० : या निर्णयांनी गाजवलं पहिलं वर्ष\n करोनाचे संकट नष्ट करण्यासाठी मंदिरात दिला नरबळी\nविद्या बालननं केली 'नटखट' या शॉर्ट फिल्मची निर्मिती\nडोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटला ट्विटरचा पुन्हा आक्षेप\nचार वर्षात तयार झाला 'हा' चित्रपट; ५ जूनला होणार प्रदर्शित\nया १३ शहरांनी संपूर्ण देशाची चिंता वाढवली\nप्रसिद्ध ज्योतिषी बेजन दारूवाला यांचे निधन; करोनामुळे मृत्यू\n३ हजार रुपयांच्या डिस्काउंटवर मिळतोय हा जबरदस्त फोन, पाहा किंमत\nसकाळी रिकाम्या पोटी पाण्यासह कच्चे लसूण खा, या गंभीर आजारांचा धोका होईल कमी\nव्यावसायिक अभ्यासक्रम शुल्क: मुंबई हायकोर्टाचा राज्य सरकारला दणका\nगंगा दशहरा म्हणजे काय जाणून घ्या मुहूर्त, महत्त्व आणि मान्यता\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम��यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/1326", "date_download": "2020-05-29T15:01:03Z", "digest": "sha1:YB5BPHJIUETWLH4X7Z5UTPGC3E6SLRUN", "length": 4040, "nlines": 74, "source_domain": "www.maayboli.com", "title": "ए४ आकाराची कहाणी : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०२०\nYou are here: मुख्यपृष्ठ /ए४ आकाराची कहाणी\nए४ आकाराचा कागद आपल्या सार्‍यांच्याच जीवनाचा अविभाज्य घटक झालेला आहे.\nहा आयाताकृती, उभट कागद २९७ x २१० मिलीमीटर आकाराचा असतो.\nपण तसा तो का असतो याचा आपण कधीच विचार करत नाही.\nएवढ्या अडनेडी आकारास इतक्या विस्तृत प्रमाणात स्वीकृती कशी काय लाभलेली आहे\nत्याचा इंचातल्या जुन्या मापनपद्धतीशी काही अर्थाअर्थी संबंध आहे काय\nथोडक्यात म्हणजे या ए४ आकाराचा जन्म कसा झाला असावा\nहा प्रश्न भल्या भल्यांची उत्सुकता चाळवू शकतो.\nमला कळलेल्या, ए४ आकाराच्या कागदाची कहाणी मी इथे सांगणार आहे.\nRead more about ए४ आकाराची कहाणी\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/central-statistics-department-1460", "date_download": "2020-05-29T14:18:24Z", "digest": "sha1:2QTJXTPOIDSVXHWJ3TVZQG2Y465HSAC6", "length": 8565, "nlines": 107, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "Gomantak | Goa News in Marathi | Marathi News Goa | Goa News Marathi", "raw_content": "\nभारताचे बचतीचे प्रमाण 15 वर्षांच्या नीचांकीवर\nभारताचे बचतीचे प्रमाण 15 वर्षांच्या नीचांकीवर\nगुरुवार, 20 फेब्रुवारी 2020\nदेशात बचतीचे प्रमाण घटले\nमागील आर्थिक वर्षातील स्थिती; 15 वर्षांतील नीचांकी पातळीवर\nकेंद्रीय सांख्यिकी विभागाच्या आकडेवारीतून ही बाब समोर आली आहे. आधीच गुंतवणुकीचा अभाव आणि बाहेरून कर्जरूपाने भांडवल उभारण्यात येत असल्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होत असताना बचतीत घट झाल्याचा फटकाही देशाच्या अर्थव्यवस्थेला बसला आहे.\nनवी दिल्ली : देशाच्या मंदावलेल्या अर्थव्यवस्थेचा फटका बचतीलाही बसला आहे. देशातील बचतीचे प्रमाण १५ वर्षांतील नीचांकी पातळीवर घसरले आहे. नागरिकांकडून करण्यात येत असलेली घरगुती बचतही खालावली आहे. यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा विपरीत परिणाम झाला आहे.\nविविध गृहोपयोगी वस्तू आणि प्रवासावरील खर्च वाढला असल्यामुळे नागरिकांची घरगुती बचत कमी झाली आहे. देशाच्या एकूण बचतीच्या ६० टक्के इतकी बचत नागरिकांच्या घरगुती बचतीद्वारे होते. मात्र, असे असतानाही ब्राझीलसारख्या इतर उदयोन्मुख बाजारपेठांपेक्षा भारतालाच प्राधान्य मिळत आहे. भारताला दीर्घकालीन शाश्‍वत विकास करायचा असेल, तर गुंतवणुकीचे प्रमाण वाढायला हवे. देशांतर्गत बचत खालावत असेल, तर भारत सरकारला परकी भांडवलाकडे वळावे लागेल, असे मत अर्थतज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.\nसांख्यिकी विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, २०१८-१९ या आर्थिक वर्षात भारताची एकूण बचत घटून एकूण देशांतर्गत उत्पन्नाच्या (जीडीपी) 30.1 टक्‍क्‍यांवर ती आली आहे. 2011-12 या आर्थिक वर्षात हेच प्रमाण 34.6 टक्के आणि 2007-08 या आर्थिक वर्षात 36 टक्के इतके होते. याआधीचे बचतीचे सर्वाधिक नीचांकी प्रमाण 2003-04 या आर्थिक वर्षात 29 टक्के इतके होते. \"जीडीपी'च्या आकडेवारीनुसार देशातील घरगुती बचत 2011-12 मध्ये 23 टक्के होती. ती मागील आर्थिक वर्षात घटून 18 टक्‍क्‍यांवर आली आहे. घरगुती बचत घटल्यामुळे भारतीय कंपन्यांना परकी बाजारपेठांमधून अधिक निधी व कर्ज उभारावे लागणार आहे. त्यामुळे परकी कर्ज वाढून देशाचे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील स्थान कमकुवत होऊ शकते.\nबॅंक ऑफ बडोदाचा परवाना रिझर्व्ह बॅंक रद्द करू शकते\nब्राझील ः 16 टक्के\nमेक्‍सिको ः 23 टक्के\nफिलिपिन्स ः 14.2 टक्के\nचीन ः 46 टक्के\nशिरोडा बोरी रस्त्यावरील गतीरोधकांवर रंगीत पट्टे मारावेत\nबोरी-, शिरोडा तसेच बोरी मांगीरवाडा पेडाकडे येथील प्रमुख रहदारीच्या रस्त्यावरील...\nराष्ट्रीय स्पर्धा पुढील वर्षी टोकियो ऑलिंपिकनंतर\nपणजी गोवा सरकारने ३६वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा देशव्यापी कोविड-१९ मुळे...\nतर गोव्याचे रणजी सामने घटणार\nपणजी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आगामी देशांतर्गत क्रिकेट...\nउपसभापतींच्या मुलाची पदवी बोगस\nपणजी, उत्तर जिल्हाधिकारी कार्यालयातील अव्वल कारकून पदासाठी निवड झालेले...\nपर्यटन मंत्रालयाचा 24 वा वेबिनार संपन्न\nनवी दिल्ली, भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने देखो अपना देश वेबिनार...\nभारत विकास जीडीपी रिझर्व्ह बॅंक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://vidarbhakranti.com/?p=535", "date_download": "2020-05-29T14:25:12Z", "digest": "sha1:EK2XKMSDLBI4AK6OKIPSHVCBJPPGB53N", "length": 18373, "nlines": 95, "source_domain": "vidarbhakranti.com", "title": "सिरोंचा तालुक्यातील बी.एस.एन.एल.ची इंटरनेट सेवा ठरली कुचकामी ! – विदर्भ क्रांती", "raw_content": "\nआदिवासी विद्यार्थी संघाकडून व्येंकटापूर येथील गोरगरिबांना जीवनावश्यक वस्तूंचे किट्स वाटप\nआदिवासी विद्यार्थी संघाचं प्रयत्नाने मृत महिलेचा शव पोहोचला घरी\nस्थानिकांचे जीवनमान सुधारण्यासाठी दुग्ध व्यवसायाला चालना द्या… मंत्री सुनील केदार\nसिरोंचा तालुक्यातील बी.एस.एन.एल.ची इंटरनेट सेवा ठरली कुचकामी \nतालुका स्तरावर आदिवासी विकास मंडळ खरेदी करणार मका\nसिरोंचा तालुक्यातील बी.एस.एन.एल.ची इंटरनेट सेवा ठरली कुचकामी \nविदर्भक्रांती न्यूजनेटवर्क…..सिरोंचा तालुक्यात इंटरनेट सेवा नावापुरतीच राहील का सिरोंचा-सध्याचे युग हे तंत्रज्ञानाचे युग असुन सध्या नागरिकांची प्रतेक कामे बदलत्या काळानुसार आता आॅनलाईन पध्दतीने करण्याचे आदेश शासनाने दिले असल्याने आता कोणतेही शासकिय व अशासकीय कामा साठी नागरिकांना ऑनलाईन अर्ज करण्याची पाळी आली आली असुन हि कामे करायची म्हटले तर इंटरनेट सेवा उपलब्ध असने अतिशय गरजेचे आहे.त्या शिवाय शासकीय , निमशासकीय कार्यालयातील कामे होऊ शकत नाही.माञ असे असतानाही सिरोंचा तालुक्यातील संपूर्ण भारतीय दुरसंचार ची एक मेव मोबाईल इंटरनेट सेवा सध्या संपूर्ण तालुक्यात मागिल अनेक दिवसांपासून योग्य सेवेच्या अभावामुळे कुचकामी ठरत चालली आहे.हि सेवा सध्या तालुक्यातील मोबाईल फोन धारकांनाकरिता फार मोठी डोके दुखी ठरू लागली आहे.तालुक्यातील दुर्गम भागात मोबाईल मनोरा तर नुसते नावापुरतीच राहील की काय असा प्रश्न नागरिकांन कडून उपस्थित केला जात आहे. इंटरनेट सुविधा उपलब्ध असल्याने नागरिकांनी महागडे मोबाईल फोन खरेदी करून आॅनलाईन पध्दतीने शिक्षण व ईतरञ क्षेञातील तसेच देश व जागतिक पातळीवर घडनाऱ्या घडामोडी तत्काळ मोबाईलच्या माध्यमातून जानुन घेण्यासाठी मोबाईल धारक महीन्या काठी महागाडे नेट पॅक रिचार्ज करून घेत असता या मुळे भारतीय दुरसंचार कंपनीला फार मोठ्या प्रमाणात महसूल महिण्याकाठी प्राप्त होत असताना दुरसंचार सेवा हवी त्या प्���माणात स्मार्ट मोबाईल फोन धारकांना देत नसल्यामुळे मोबाईल फोन धारकांना मधे दुरसंचार सेवे बाबतीत संतापाची लाट उसळली आहे.असे असताना सुद्धा भारतीय दुरसंचार निगम लिमिटेड सेवा माञ दिवसे -दिवस माला-माल तर दुसरीकडे ग्राहक माञ कंगाल होत असल्याचे दिसून येत आहे.सुरवातीला काही वर्षा पूर्वी तालुक्यातील अनेक ठिकाणी भ्रमणध्वनी सेवा उपलब्ध होण्या आधी टेलिफोन सेवा उपलब्ध करून दिली होती. माञ कालांतराने याची जागा आधुनिक तंत्रज्ञान विकसित झाल्यामुळे टेलीफोन ची जागा भ्रमणध्वनीने काही वर्षा आगोदर घेतल्यानंतर पुढील काही महिन्यातच टेलिफोन सेवा इतिहास जमा होऊन बसली ती कायम स्वरुपी सध्या ईटरनेटचे युग असल्याने बदलत्या काळानुसार त्यात दिवसेन-दिवस फार मोठ्या प्रमाणावर बदल होत आहेत.नेटसेवा सुरू होण्या अगोदर कोणत्याही शासकीय व निमशासकीय कार्यालयातील व नोकरी संदर्भात कामाकरीता रितसर अर्ज टपाल ने किंवा प्रत्यक्ष कार्यालयात जाऊन द्यावे लागत होते. माञ आता हेच काम स्मार्ट मोबाईल फोनवर होत आहे.शासकिय कार्यालय असो कि बॉऺंक व्यवहार देवान घेवाण करण्यासाठी इंटरनेट सेवा उपलब्ध असल्याने आॅनलाईन पध्दतीने व्यवहार होत आहे.सध्या स्मार्ट फोन वरच पे- टियम, ई-मेल,ई- शिक्षण, ई-आरोग्य, व्हीडिओ काॅलिंग, कार्यालयीन कामे असो कि व्हाइटसप व ऑनलाईन व्यवहार तसेच इतर व्यवहार हि करताना इंटरनेट सेवा उपलब्ध असने अतिशय गरजेचे असते माञ तालुक्यातील इंटरनेट सेवा उपलब्ध असुनही ती कासव गतीने सुरू असलेल्याने 3 जी सेवा नुसते नावापुरतीच राहील आहे.सध्या संपूर्ण देशात 4 जी ची वाटचाल सुरू असताना तालुक्यातील दुरसंचार सेवा माञ 3 जी वरच अडकून पडली आहे.तालुक्यात हि 3 जी सेवा माञ नावालाच असुन सेवा माञ 1 जीबीची सुद्धा देत नाही.त्या मुळे भ्रमणध्वनी धारकांना महिन्या काठी टाकलेले नेट व्हाउचर उपयोगी पडत नसल्याने तालुक्यातील नागरिकांना नाहागच मनसथाप सहन करावा लागत आहे.ते खाजगी मोबाईल सेवा उपलब्ध नसल्यामुळे सध्या दुरसंचार सेवा योग्य रितीने उपलब्ध होत नसले तरी सिरोंचा तालुक्यातील जनतेला ह्या एक मेव भारतीय दुरसंचार निगम लिमिटेड कंपनीच्या सेवेवरच अवलंबून रहावे लागत आहे.या मधे सुधारणा व्हावी या बाबतीत नागरिकांनी अनेक वर्षांपासून वेळो -वेळी आंदोलन व निवेदन देण्यात येवुन सुद्धा य�� मधे आजही कोणत्याही प्रकारची सुधारणा झालेली नसल्यामुळे आता तरी या बाबतीत चिमुर-गडचिरोली लोकसभा क्षेञाच्या खासदारांनी या समस्याकडे लक्ष देवून हि समस्या कायम स्वरुपी दुर करण्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना त्वरीत सुचना देण्यात यावी अशी मागणी तालुक्यातील नागरिकांनी खासदार तसेच केंद्रीय दूरसंचार मंत्रीकडे केली आहे.\nतालुका स्तरावर आदिवासी विकास मंडळ खरेदी करणार मका\nस्थानिकांचे जीवनमान सुधारण्यासाठी दुग्ध व्यवसायाला चालना द्या… मंत्री सुनील केदार\nआपला विदर्भ छत्तीसगड ताज्या घडामोडी तेलंगणा देश महाराष्ट्र मुलाखत राशिभविष्य रोजगार वार्ता संपादकीय\nअंजली तेंडुलकर अहमदनगरच्या शेतकऱ्यांमध्ये, सेंद्रिय शेतीला भेट\nहमदनगर : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सामाजिक उपक्रमात अग्रेसर आहे. आपल्या खासदार निधीतून त्याने अनेक ठिकाणी निधी दिलाय. मात्र त्याची पत्नी अंजली तेंडुलकर यांनीही त्याच्या पावलावर पाऊल टाकलं आहे. अंजली यांनी अहमदनगर जिल्ह्यातील सेंद्रिय शेतीची पाहणी करुन शेतकर्‍यांच्या मदतीसाठी हात पुढे केला. अंजली यांच्या स्नेही क्लिया इथे सेंद्रिय शेतीचा प्रचार आणि प्रसार करत आहेत. अंजली […]\nकरवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर परिसर पूर्ण प्लास्टिकमुक्त झाला आहे\nमंगळवेढ्याच्या स्पेशल हुरडा पार्ट्याना सुरुवात\nअमेरिकेचा पाकवर ड्रोन हल्ला, हक्कानीचा म्होरक्या ठार\nप्रीती झिंटांच्या संघात पोहोचला काश्मीरचा क्रिस गेल, लगावतो १००-१००मीटर लांब षटकार\nमुंबई : जम्मू-काश्मीरचा क्रिकेटर परवेझ रसूल आणि मध्यमगती गोलंदाज उमर नजीर यांना यंदाच्या आयपीएलच्या लिलावात कोणी विकत घेतले नाही. मात्र मंजूर अहमद डारला पहिल्यांदा आयपीएलमध्ये प्रवेश मिळाला. मंजूरला किंग्ज इलेव्हन पंजाबने १० लाख रुपयांना विकत घेतले. मंजूरने मुलाखतीत म्हटले होते, माझे लक्ष्य सध्या आयपीएल इतकेच आहे. गेल्या वर्षी पुणे वॉरियर्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्याकडून खेळलेल्या […]\nउद्या भारत-पाकिस्तान सेमीफायनल रंगणार, पाहा किती वाजता सुरु होणार मॅच\nएनआयएसाठी ‘मोस्ट वॉ़न्टेड’ अब्दुल मुश्ताक कुरेशीला अटक\nमुंबई : मुंबईतील २००६ रेल्वे ब़ॉम्बस्फोटाचा आरोपी इंडियन मुजाहिद्दीन या अतिरेकी संस्थेचा सभासद असलेल्या अब्दुल मुश्ताक कुरेशील�� दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने अटक केली आहे. दरम्यान या दहशतवाद्यावर NIA ने ४ लाखांचे बक्षीस ठेवलं होतं. तर इंटरपोलने सुद्धा कुरेशीविरोधात विरोधात रेड कॉर्नर नोटीस काढली होती. अब्दुल कुरेशी हा बॉम्ब बनविण्यात एक्स्पर्ट अब्दुल कुरेशी हा बॉम्ब बनविण्यात […]\nशिर्डीत बनावट व्हीआयपी पास बनवून भाविकांची लूट\nया इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो गडचिरोली न्यायालयाअंतर्गत मर्यादित राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://kalamnaama.com/2019/08/unnao-rape-case-end/", "date_download": "2020-05-29T12:25:04Z", "digest": "sha1:CCDJJNPMBZD5E6TPJAKSKHGFCGCJXJ4Y", "length": 14919, "nlines": 94, "source_domain": "kalamnaama.com", "title": "उन्नाव बलात्कार प्रकरण संपलं… – Kalamnaama", "raw_content": "\nउन्नाव बलात्कार प्रकरण संपलं…\nकाही दिवसांपूर्वीच उन्नाव बलात्कार पीडित तरुणीच्या कारचा अपघात झाला. मात्र, हा अपघात नसून घातपात आहे. कारण उन्नाव बलात्कार प्रकरणात भाजपचा आमदार कुलदीप सेंगर आरोपी आहे. त्याच्या बचावासाठी पद्धतशीरपणे पीडित तरुणीला आणि तिच्या परिवाराला संपवण्याचा कट रचण्यात आला होता.\nजून २०१७ ला नोकरीसाठी तरुणी भाजप आमदार कुलदीप सेंगरच्या घरी गेली असता तिच्यावर बलात्कार करण्यात आला. याबाबत ती पोलिसांत तक्रार दाखल करायला गेली असता अजय कुमार बीश्त (योगी) सरकारच्या पोलिसांनी एफआयआर दाखल करायला नकार दिला. योगी सरकारचे पोलीस न्याय देत नसल्यामुळे पीडित परिवाराने कोर्टात धाव घेतली. न्यायासाठी कोर्टात धाव घेतली म्हणून कुलदीप सेंगरच्या भावाने आणि त्याच्या साथीदारांनी तिच्या वडिलांवर प्राणघातक हल्ला केला. मात्र, ज्यांनी हल्ला केला त्यांना अटक न करता पीडित तरुणीच्या वडिलांनाच पोलिसांनी अटक केली. पीडितेच्या तक्रारीकडे मात्र पोलिसांनी दुर्लक्ष केले.\nन्याय मिळण्याऐवजी अन्याय होत असल्याने हताश झालेल्या पीडित तरुणीने ८ एप्रिलला २०१८ ला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी यांच्या घराबाहेर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. आत्मदहन करण्याच्या दुसऱ्याच दिवशी पीडितेच्या वडिलांचं पोलिसांच्या मारहाणीत निधन झालं. या प्रकरणातील सर्वांना संपवून केस बंद करण्याचा कट आधी��� रचला गेला होता. त्यातला पहिला बळी गेला.\nयानंतर सर्वच स्तरातून दबाव आल्यामुळे योगी सरकारच्या पोलिसांनी नाईलाजाने पीडितेच्या वडिलांना मारहाण केल्याचा आरोपाखाली १० एप्रिल २०१८ ला चार जणांना अटक केली. हे चारही आरोपी भाजप आमदार कुलदीप सेंगर याचे सहकारी होते. त्यानंतर १० एप्रिलच्या पीडित तरुणीच्या वडिलांच्या शव परीक्षण अहवालात त्यांच्या शरीरावर १४ जखमा असल्याचं सांगितलं.\nउन्नाव बलात्कार प्रकरण यूपी पोलिसांच्या हाताबाहेर जात असल्यामुळे सीबीआयकडे सोपवण्यात आलं. यानंतर भाजप आमदार कुलदीप सेंगरवर बलात्काराचा आरोप करत अलाहाबाद उच्च न्यायालयाने अटक करण्याचे आदेश दिले. ११ जुलैला आमदार कुलदीप सेंगरचं नाव आरोपपत्रात दाखल करण्यात आलं. यानंतर दुसरं आरोपपत्र दाखल करण्यात आलं. या आरोपपत्रात कुलदीप सेंगर, त्याचा भाऊ आणि तीन पोलिसांसह अजून पाच जणांवर पीडितेच्या वडिलांची हत्या केल्याचा आरोप करण्यात आला.\nआरोपपत्र दाखल झाल्यानंतर महिनाभराने पीडितेच्या वडिलांवर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा साक्षीदार असलेला युनूसचा अचानक मृत्यू झाला. यावर पीडित मुलीच्या काकाने युनूसला विष घालून मारण्यात आलं, असा आरोप केला. त्याचं शवविच्छेदन देखील केलं गेलं नाही. साक्षीदारांना संपवण्याचा कटातील दुसरा बळी युनूसचा गेला.\nपीडितेच्या काकाने विष घालून मारल्याचा आरोप केला म्हणून त्यांना खोट्या केस मध्ये अडकवून जेल मध्ये टाकलं. चित्रपट वाटेल सर्वांना पण हे वास्तवात घडतंय, घडत होतं. या केसने उत्तर प्रदेशचा, योगी आणि भाजपचा खरा चेहरा बाहेर आला होता.\nहे सर्व घडत असताना पीडित तरुणीला आणि तिच्या परिवाराला खटला मागे घेण्यासाठी कुलदीप सेंगरची माणसं धमक्या देत होती. याबाबतचं पत्र पीडित परिवाराने मुख्य न्यायाधीश आणि योगी सरकारला लिहिलं होतं. त्या पत्रांकडे दुर्लक्ष का करण्यात आला पीडित तरुणी याबाबत सीबीआयला निवेदन देण्यासाठी २० जुलैला दिल्लीवरून गावी आली होती. त्यानंतर तिलाही अपघात घडवत मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. या अपघातात तिच्या आईचा मृत्यू झाला. तर पीडित तरुणी आणि वकील गंभीर अवस्थेत आहेत.\nज्या ट्रकने कारला उडवलं त्या ट्रकचा नंबर काळ्या रंगाने का पुसला होता अपघातावेळी तिचे सुरक्षारक्षक गौरहजर का होते अपघातावेळी तिचे सुरक्षारक्षक गौ��हजर का होते तसंच एवढं सगळं प्रकरण घडलं असताना मोदी कुठे आहेत तसंच एवढं सगळं प्रकरण घडलं असताना मोदी कुठे आहेतभाजप अध्यक्ष अमित शहा कुठे आहेतभाजप अध्यक्ष अमित शहा कुठे आहेत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी कुठे आहेत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी कुठे आहेत निर्भया प्रकरणावेळी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना बांगड्या पाठवणाऱ्या स्मृती इराणी कुठे आहेत निर्भया प्रकरणावेळी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना बांगड्या पाठवणाऱ्या स्मृती इराणी कुठे आहेत निर्भया प्रकरणावेळी मनमोहन सिंग यांनी निर्भयाला उपचारासाठी जगातील सर्वांत चांगल्या सिंगापूरच्या माउंट एलिझाबेथ रुग्णालयात दाखल केलं होतं. मग, आता उन्नाव बलात्कार पीडित तरुणीच्या उपचारासाठी मोदी चांगल्या रुग्णालयात का पाठवत नाही आहेत\nउन्नाव पीडितेच्या अपघाताने मन सुन्न झालं आहे. जरी ती वाचली तरी कशासाठी आणि कोणासाठी जगेल या हैवानांनी तिचं संपूर्ण कुटुंबच संपवून टाकलं. न्यायासाठी जर तिला एवढं सगळं गमवावं लागत असेल तर ती जगून करेल तरी काय या हैवानांनी तिचं संपूर्ण कुटुंबच संपवून टाकलं. न्यायासाठी जर तिला एवढं सगळं गमवावं लागत असेल तर ती जगून करेल तरी काय एकंदरीत हे प्रकरण संपल्यातंच जमा आहे.\nउत्तर प्रदेशमध्ये महिनाभरात ८०० च्या वरती बलात्काराच्या केसेस दाखल केल्या आहेत. दाखल न केलेल्या किती असतील मोदी सरकारची वाह वाह करणारी मीडिया यावर रिपोर्टिंग करेल का मोदी सरकारची वाह वाह करणारी मीडिया यावर रिपोर्टिंग करेल का की, बोथट झालेल्या संवेदनांमुळे मुग गिळून गप्प बसतील.\nउत्तर प्रदेश येथील बाराबंकी येथे पोलिसांनी आयोजिती केलेल्या बालिका जागरूकता कार्यक्रमात एका मुलीने पोलिसांना प्रश्न केला. यासर्व घटनेने हा प्रश्न अनेक तरुणींच्या मनात निर्माण झाला आहे. तो प्रश्न म्हणजे, ‘तक्रार केली म्हणून माझा अपघात झाला तर’ या प्रश्नावर पोलिसांनी उत्तर दिलं नाही. मात्र, असा प्रश्नच मनात निर्माण होणार नाही यासाठी भारत काही करणार आहे का\n@गिरीश अमिता भाऊ कांबळे\nPrevious article हाफ पँटमुळे अजय देवगण झाला ट्रोल\nNext article राजे नाही, सरदार व्हा\nप्लेग, करोना, चापेकर आणि रँड…\nकरोना व्हायरस : ७ दिवस सरकारी कार्यालयं बंद राहणार\nकरोना: लांबपल्याच्या २३ एक्स्प्रेस गाड्या रद्द\nकरोना: मध्य आणि पश्चिम रेल्वे प���लॅटफॉर्म तिकिट १० वरुन ५० रुपये\nविधानसभेत भाजप मात्र स्वतंत्रपणे लढण्याच्या तयारीत : देवगड व सावंतवाडी मतदारसंघावर दावा\nलोकसभा निवडणूका संपल्यानंतर विधानसभा निवडणूका लवकरच होणार आहेत लोकसभेच्या निवडणुकीत भाजपसेना युती असतानाच …\nकाय आहे प्रज्ञा ठाकूरच्या शपथपत्रात \nमित्रांनो, सद्य परिस्थिती वर निराश किंवा नकारात्मक होवू नका.\nIPL 2019 – ८ युवा खेळाडूंना संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/sports/coronavirus-anushka-sharma-turns-hairstylist-for-virat-kohli-during-quarantine-gives-haircut-with-kitchen-scissors-watch-video-114895.html", "date_download": "2020-05-29T13:34:38Z", "digest": "sha1:ZBOZJBLRWABEQE7WIFNFBQRH72C7NUED", "length": 31749, "nlines": 230, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "Coronavirus: Lockdown काळात अनुष्का शर्मा बनली पती विराट कोहली ची हेअर स्टायलिस्ट, 'किंग कोहली'ला दिला नवीन लूक, पाहा Video | 🏆 LatestLY मराठी", "raw_content": "\nतमिळनाडू येथे आणखी 874 जणांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्याने आकडा 20,246 वर पोहचला; 29 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nशुक्रवार, मे 29, 2020\nLocust Attack: अमरावती, नागपूर जिल्ह्यात टोळधाडीचे आक्रमण; कृषी विभागामार्फत ड्रोनच्या सहाय्याने कीटकनाशकांची फवारणी करण्यात येणार\nमुंबईतील अग्निशमन दलातील 41 जवानांना कोरोनाची लागण तर 3 जणांवर ICU मध्ये उपचार सुरु\nतमिळनाडू येथे आणखी 874 जणांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्याने आकडा 20,246 वर पोहचला; 29 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nDoctor's Salary Increase: राज्यातील बॉण्डेड, कंत्राटी डॉक्टर्सच्या मानधनात मोठी वाढ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केला निर्णय\nराज्यातील अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत 30 मे रोजी निर्णय होण्याची शक्यता, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार विद्यापीठातील कुलगुरुंशी चर्चा\nCoronavirus मुळे मरण पावलेल्या लोकांसाठी स्पेनमध्ये 10 दिवसांचा दुखवटा सुरु; देशाच्या लोकशाही इतिहासातील सर्वात मोठा Mourning Period\nBe Positive: कोकणातील आंबा उत्पादकांनी Coronavirus संकटात शोधली संधी; तोडली दलालांची साखळी\nठाण्यातील भाजप नगरसेवक विलास कांबळे यांचा मृत्यू; हॉटेलमध्ये आढळला मृतदेह\nअक्षय बोऱ्हाडे मारहाण प्रकरणी विघ्नहर सहकारी साखर कारखाना अध्यक्ष सत्यशील शेरकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल\nपुणे: सहकारनगर पोलीस स्टेशन मधील कर्मचाऱ्याने COVID19 वर यशस्वी मात केल्याबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले अभिनंदन\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nLocust Attack: अमरावती, नागपूर जिल्ह्यात टोळधाडीचे आक्रमण; कृषी विभागामार्फत ड्रोनच्या सहाय्याने कीटकनाशकांची फवारणी करण्यात येणार\nDoctor's Salary Increase: राज्यातील बॉण्डेड, कंत्राटी डॉक्टर्सच्या मानधनात मोठी वाढ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केला निर्णय\nराज्यातील अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत 30 मे रोजी निर्णय होण्याची शक्यता, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार विद्यापीठातील कुलगुरुंशी चर्चा\nठाण्यातील भाजप नगरसेवक विलास कांबळे यांचा मृत्यू; हॉटेलमध्ये आढळला मृतदेह\nतमिळनाडू येथे आणखी 874 जणांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्याने आकडा 20,246 वर पोहचला; 29 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nछत्तीसगढ राज्याचे माजी मुख्यमंत्री अजीत जोगी यांचे निधन; 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास\nCoronavirus: गोव्यात लॉकडाऊन आणखी 15 दिवस वाढवण्यासह काही नियम शिथील करण्याची अमित शहा यांच्याकडे मागणी- मुख्यमंत्री प्रमोद सावंत\nMonsoon 2020: महाराष्ट्रात जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून दाखल होण्याचा अंदाज; 1 जून पर्यंत केरळमध्ये धडकणार\nCoronavirus मुळे मरण पावलेल्या लोकांसाठी स्पेनमध्ये 10 दिवसांचा दुखवटा सुरु; देशाच्या लोकशाही इतिहासातील सर्वात मोठा Mourning Period\nCoronavirus Updates: जगभरात कोरोनाबाधितांचा आकडा 5.7 मिलियन तर बळींचा आकडा 355,000 च्या पार\nNASA चं ऐतिहासिक SpaceX रॉकेट लॉन्चिग खराब वातावरणामुळे रद्द; 30 मे दिवशी पुन्हा केले जाणार प्रयत्न\nभारत-चीन संबंधावर डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विट; म्हणाले दोन्ही देशांमध्ये अमेरिका मध्यस्थी करण्यास तयार\niQOO 3 स्मार्टफोनवर ग्राहकांना मिळणार 3 रुपयांची सूट, जाणून घ्या फिचर्ससह नवी किंमत\nगुगल पे 'Nearby Spot' फिचर आता भारतातील 35 शहरांमध्ये उपलब्ध; जवळची अत्यावश्यक सेवांची दुकाने दाखवून करणार युजर्सची मदत\n घरातून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना Google देणार 75 हजाराचा भत्ता; Work From Home करताना लॅपटॉप, फर्निचर विकत घेण्यासाठी मदत\nMitron App: आता TikTok ला विसरा, व्हिडिओ बनवण्यासाठी सादर आहे भारतीय 'मित्रों अ‍ॅप'; जाणून घ्या याच्या वापरासाठी Step-by-Step Guide (Video)\nOla Electric भारतात पुढच्या वर्षात लॉन्च करणार इलेक्ट्रिक टू-व्हिलर\nCoronavirus Effect: लॉकडाउन मुळे मारुति सुझुकी ला मोठा तोटा; एप्रिल महिन्यात एकाही गाडीची विक्री नाही\nबीएमडब्ल्यू इंडियाचे सीईओ रुद्र���ेज सिंह यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; वयाच्या 46 वर्षी घेतला अखेरचा श्वास\nCoronavirus: लक्झरी वाहन निर्माता कंपनी Mercedes-Benz चा मोठा निर्णय; पुण्यात 1,500 बेड्सचे रुग्णालय बांधण्याची घोषणा\nIND vs AUS 2020-21: क्रिकेट ऑस्ट्रेलियाने भारत दौर्‍याचे जाहीर केलेले वेळापत्रक अंतिम नाही, BCCI ने दिले महत्वाचे संकेत\nवर्ल्ड कप 2011 फायनलमध्ये टॉसवरून झाला मोठा वाद, एमएस धोनीने दुसऱ्यांदा करण्याच्या मागणीचा कुमार संगकाराने सांगितला किस्सा\nकोरोना व्हायरस जगभरात पसरविण्यामागची चीनची मूळ योजना हरभजन सिंह याने केली उघकीस, ट्विटवरून लगावली फटकार\nICC ला पात्र लिहून क्रिकेट ऑस्ट्रेलियाने 2021 टी-20 वर्ल्ड कप आयोजित करण्याची केली विनंती, यामागील तर्क जाणून घ्या\n'त्या' वादग्रस्त व्हिडिओबाबत ISKON ने दाखल केली तक्रार; Shemaroo ने माफी मागत तोडले सुरलीन कौर व बलराज स्याल यांच्यासोबतचे व्यावसायिक संबंध\nDabangg Animated Version: लवकरच प्रदर्शित होणार सलमान खानच्या ‘दबंग’चे अ‍ॅनिमेटेड व्हर्जन; 'चुलबुल पांडे' दिसणार नव्या अवतारात\nAmitabh Bachchan Helps Migrants: सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या वतीने मजुरांना मूळगावी नेणाऱ्या 10 बस हाजी अली येथून उत्तर प्रदेश साठी रवाना (See Photos)\nनवाजुद्दीन सिद्दीकी ची पत्नी आलिया हिने घटस्फोटासह पोटगी म्हणून 30 कोटी रुपये आणि 4BHK फ्लॅटची केली मागणी\nराशीभविष्य 29 मे 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nVeer Savarkar Jayanti 2020 Wishes: विनायक दामोदर सावरकर यांच्या 137 व्या जयंती निमित्त Messages, HD Images, Wallpapers शेअर करून द्या विनम्र आदरांजली\nराशीभविष्य 28 मे 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nVeer Savarkar Jayanti 2020 Quotes: वीर सावरकर यांचे देशप्रेम, एकात्मता ते जीवनाकडे सकारत्मक बघायला शिकणारे क्रांतिकारक विचार\nFact Check: कार हिटमुळे हँड सॅनिटायझरचा स्फोट होतो गाडीमध्ये सॅनिटायझर ठेवणे कितीपत सुरक्षित गाडीमध्ये सॅनिटायझर ठेवणे कितीपत सुरक्षित\nManjeshwar Brothers: रुपेरी वाळूत ते आकाशी झेप घे रे पाखरा सह 'ही' गाणी गात नेटकऱ्यांना थक्क केलेल्या मंजेश्वर ब्रदर्स या चिमुकल्यांविषयी जाणून घ्या (Watch Video)\n: मुंबई शहरातही टोळधाड दाखल जुहू, विक्रोळीसह अनेक ठिकाणी टोळ दिसल्याचा दावा; फोटो सोशल मीडियावर व्हायरल\n' जाणून घ्या व्हायरल व्हिडिओ मागील सत्य\nभारत: कोरोना व्हायरस लाईव्ह मॅप\nउपचार सुरु असलेले एकूण रुग्ण\nCoronavirus: Lockdown काळात अनुष्का शर्मा बनली पती विराट कोहली ची हेअर स्टायलिस्ट, 'किंग कोहली'ला दिला नवीन लूक, पाहा Video\nविराट कोहली आणि अनुष्का शर्मा (Image Credit: Instagram)\nलॉकडाऊनमुळे (Lockdown) संपूर्ण देश सध्या घरात राहात आहे जेणेकरून संसर्गाचा प्रसार होण्यापासून रोखता येईल. अशा स्थितीत क्रिकेट टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीसुद्धा Virat Kohli) पत्नी अनुष्का शर्मासमवेत (Anushka Sharma) आपल्या घरीच राहून सहभाग देत आहे. दोघेही चाहत्यांना कोणत्याही परिस्थितीत घराबाहेर पडू नये म्हणून सतत आवाहन करत आहेत. या सर्वांमध्ये अनुष्काने सोशल मीडिया अकाउंट व्हिडिओ शेअर केला आहे जो पाहून आपणही अंदाज लावू शकता की दोघेही सामाजिक अंतराला किती महत्त्व देत आहेत. या व्हिडिओमध्ये अनुष्का शर्मा विराट कोहलीचे केस कापताना दिसत आहे. कोरोना व्हायरसचा प्रसार जगभरात होत असल्याने सध्या सर्वकाही ठप्प झाले आहे. विश्वभरातील सर्व स्पर्धा रद्द झाल्याने सध्या सर्व खेळाडू घर बसले आहेत आणि घरच्यांसोबत दुर्मिळ असा वेळ घालवत आहेत. या महामारीचा सामना करण्यासाठी अनेक खेळाडूंनी पुढाकार घेतला आणि आपल्यापरीने मदत करत आहेत. (Coronavirus Lockdown: विराट कोहली ने लोकांना केले सोशल डिस्टेंसिंग ठेवण्याचे आवाहन, नेटिझन्स म्हणाले 'तू पहिले दान कर')\nया रिकाम्यावेळेचा विराट-अनुष्का देखील पूर्ण फायदा करून घेत आहेत. अनुष्का सध्या विराटची हेअर स्टायलिस्ट बनली आहे आणि स्वयंपाकघरातील कात्रीने त्याचे केस कापत आहे. अनुष्काने केलेली हेअर स्टाईल विराटलाही खूप पसंत पडली. आपणही पाहा या दोघांचा हा मजेदार व्हिडिओ:\n21 दिवसांच्या लॉकडाऊनच्या समर्थनार्थ विराट आणि अनुष्काने एक व्हिडिओ बनवून चाहत्यांना लॉकडाऊनच्या आदेशाचे पालन करण्याचे आवाहन केले. या व्हिडिओमध्ये अनुष्का आणि विराट म्हटले, \"कोरोनाविरूद्ध लढाईत विजय मिळविण्यात वेळ लागेल, म्हणून यासाठी धैर्य असणे महत्त्वाचे असल्याचे दोघांनी म्हटले. एका दुर्लक्षामुळे संपूर्ण देशाला मोठी किंमत मोजावी लागू शकते. म्हणून आपण ऐक्य दाखवून देश वाचविण्याची गरज आहे. आपलं घर न सोडल्यास आपण स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला वाचवू शकतो.\"\nमुंबईतील अग्निशमन दलातील 41 जवानांना कोरोनाची लागण तर 3 जणांवर ICU मध्ये उपचार सुरु\nतमिळनाडू येथे आणखी 874 जणांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्याने आकडा 20,246 वर प���हचला; 29 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nDoctor's Salary Increase: राज्यातील बॉण्डेड, कंत्राटी डॉक्टर्सच्या मानधनात मोठी वाढ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केला निर्णय\nCoronavirus मुळे मरण पावलेल्या लोकांसाठी स्पेनमध्ये 10 दिवसांचा दुखवटा सुरु; देशाच्या लोकशाही इतिहासातील सर्वात मोठा Mourning Period\nBe Positive: कोकणातील आंबा उत्पादकांनी Coronavirus संकटात शोधली संधी; तोडली दलालांची साखळी\nपुणे: सहकारनगर पोलीस स्टेशन मधील कर्मचाऱ्याने COVID19 वर यशस्वी मात केल्याबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले अभिनंदन\nमुंबई: दीड महिन्याच्या बाळाची कोरोना विरुद्ध लढाई यशस्वी; ब्रेन हॅमरेज वर सुद्धा केली मात\nCoronavirus: जनशक्तीच्या जोरावर करोना व्हायरस संकटावर मात करु - उपमुख्यमंत्री अजित पवार\nLocust Attack In Maharashtra: महाराष्ट्र राज्यात 50% टोळधाडीचा नाश – कृषीमंत्री दादा भुसे यांची माहिती\nCoronavirus In Maharashtra: महाराष्ट्रातील तुम्ही राहत असणाऱ्या जिल्ह्यात कोरोनाचे किती रुग्ण आहेत जाणून घ्या; राज्यातील कोरोनाबाधितांची जिल्ह्यानिहाय आकडेवारी\nऔरंगाबाद: साई रंगदाळ या 7वी मध्ये शिकणार्‍या विद्यार्थ्याने कोव्हिड योद्धांच्या मदतीसाठी बनवला रोबोट; औषधं, अन्न पोहचवण्यासाठी करणार मदत\nमहाराष्ट्र पोलिस खात्यामध्ये एकूण 2211 पोलिस कर्मचारी COVID 19 च्या विळख्यात; 24 तासांत 116 जणांना कोरोनाची बाधा\nकोविड-19 च्या वाढत्या संसर्गामुळे गरोदर महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनी गरजेशिवाय रेल्वे प्रवास टाळावा; रेल्वे मंत्रालयाचे आवाहन\nLocust Attack: अमरावती, नागपूर जिल्ह्यात टोळधाडीचे आक्रमण; कृषी विभागामार्फत ड्रोनच्या सहाय्याने कीटकनाशकांची फवारणी करण्यात येणार\nमुंबईतील अग्निशमन दलातील 41 जवानांना कोरोनाची लागण तर 3 जणांवर ICU मध्ये उपचार सुरु\nतमिळनाडू येथे आणखी 874 जणांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्याने आकडा 20,246 वर पोहचला; 29 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nDoctor's Salary Increase: राज्यातील बॉण्डेड, कंत्राटी डॉक्टर्सच्या मानधनात मोठी वाढ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केला निर्णय\nराज्यातील अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत 30 मे रोजी निर्णय होण्याची शक्यता, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार विद्यापीठातील कुलगुरुंशी चर्चा\nCoronavirus मुळे मरण पावलेल्या लोकांसाठी स्पेनमध्ये 10 दिवसांचा दुखवट��� सुरु; देशाच्या लोकशाही इतिहासातील सर्वात मोठा Mourning Period\nLockdown 4 मध्ये आंतरराज्यीय प्रवास करण्यासाठी E-Pass मिळणार; serviceonline.gov.in/epass/ वर पहा कसा कराल अर्ज\nहापूस आंबा कसा ओळखला नैसर्गिकरित्या पिकलेले आणि कृत्रिमरित्या पिकवलेल्या आंब्यातील नेमका फरक काय नैसर्गिकरित्या पिकलेले आणि कृत्रिमरित्या पिकवलेल्या आंब्यातील नेमका फरक काय आंबे विकत घेताना पारखून पाहा ‘या’ गोष्टी\nपरदेशात अडकलेल्या महाराष्ट्रीय लोकांना मायदेशी सुखरूप आणण्यासाठी ठाकरे सरकारचा मदतीचा हात; ‘इथे’ ऑनलाईन माहिती देण्याचंं आवाहन\nप्लाझ्मा थेरपी म्हणजे नेमकं काय यामुळे COVID-19 रुग्णांना फायदा होईल यामुळे COVID-19 रुग्णांना फायदा होईल जाणून घ्या प्लाझ्मा थेरपीचे फायदे, इतिहास, उपचारपद्धती याबद्दल सविस्तर माहिती\nIND vs AUS 2020-21: क्रिकेट ऑस्ट्रेलियाने भारत दौर्‍याचे जाहीर केलेले वेळापत्रक अंतिम नाही, BCCI ने दिले महत्वाचे संकेत\n2025 मधील जगातील सर्वोत्तम टेस्ट XI ची फॉक्स क्रिकेटने केली भविष्यवाणी; विराट कोहली Out, पृथ्वी शॉ, शुभमन गिल यांचा समावेश\nवर्ल्ड कप 2011 फायनलमध्ये टॉसवरून झाला मोठा वाद, एमएस धोनीने दुसऱ्यांदा करण्याच्या मागणीचा कुमार संगकाराने सांगितला किस्सा\nकोरोना व्हायरस जगभरात पसरविण्यामागची चीनची मूळ योजना हरभजन सिंह याने केली उघकीस, ट्विटवरून लगावली फटकार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mediawatch.info/%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%BE/", "date_download": "2020-05-29T13:32:41Z", "digest": "sha1:QG4YSYKN42FJMLD4BVYRCVQA4OZM37XA", "length": 46975, "nlines": 123, "source_domain": "mediawatch.info", "title": "गांधीजी आणि त्यांच्या साक्षात्काराचा क्षण - Media Watch", "raw_content": "\nHome featured गांधीजी आणि त्यांच्या साक्षात्काराचा क्षण\nगांधीजी आणि त्यांच्या साक्षात्काराचा क्षण\nमहात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेत असताना ते वर्णाने काळे आहे म्हणून पीटरमारिट्झबर्ग या रेल्वे स्थानकावर अतिशय अपमानित करून त्यांना रेल्वेतून फेकून देण्यात आले होते . हा एक क्षण गांधींच्या आत्मसाक्षात्काराचा क्षण होता . तेथूनच मोहनदास करमचंद गांधी या सर्वसामान्य माणसाचा महात्मा होण्याकडे प्रवास होण्यास सुरुवात झाली . त्या घटनेला यावर्षी १२५ वर्ष पूर्ण झालीत त्यानिमित्त हा विशेष लेख -संपादक\nप्रा . सुरेश द्वादशीवार\nमाणसाच्या निष्क्रिय बुद्धीला सक्रिय करणारा क्षण हाच त्याच्या साक्षात्काराचा असतो. तो माणसाला त्याच्या संभाव्य जाणिवांमधून प् रगट जाणिवेत नेणारा असतो. त्यातून त्याला आत्मबळ गवसते आणि आजवर ध्यानात न आलेल्या आत्मशक्तीचे अमर्यायदपण लक्षात येते, असे अॅरिस्टॉटलचे म्हणणे आहे. गांधीजींच्या आयुष्यात अशा साक्षात्काराचा क्षण ७ जून १८९३ या दिवशी दक्षिण आफ्रिकेतील पीटरमारिट्झबर्ग या छोटय़ाशा रेल्वे स्टेशनवर आला. तेव्हा ते हिवाळ्याच्या थंडीत कुडकुडत होते. द. आफ्रिका हा देश विषुववृत्ताच्या खाली असल्याने इथले हवामान आपल्याहून वेगळे आणि विरोधी असते.\nगांधीजींचा जन्म २ ऑक्टोबर १८६९ चा. वरील घटनेवेळी ते अवघे २४ वर्षाचे होते. वयाच्या १३ व्या वर्षी विवाह केलेल्या कस्तुरबांना आपल्या दोन मुलांसह देशात सोडून ते आफ्रिकेत आले होते. त्यांनी बॅरिस्टरची पदवी प्राप्त केली होती. इंग्लंडमध्ये शिकत असताना ते तेथील अखिल इंग्लंड शाकाहार समितीचे महासचिव व त्या संघटनेच्या मुखपत्राचे संपादक राहिले होते.\nपोरबंदर या त्यांच्याच गावातून येऊन आफ्रिकेत समृद्धी मिळविलेल्या दादा अब्दुल्ला या धनाढय़ व्यापाऱ्याला कायदेशीर सल्ला द्यायला त्यांनी त्याच्याच जहाजातून अरबी समुद्र ओलांडला होता.\nतिथे पाय ठेवताच त्यांची पहिली ओळख आपल्या ‘काळ्या वर्णाशी’ झाली आणि ती त्यांना दरबानच्या न्यायालयानेच करून दिली. पहिल्या दिवशी कोर्टात हजर झाले ते अंगात सूट चढवून व डोक्यावर गुजराती पगडी घालून. न्यायाधीशांनी गांधींना त्यांची पगडी काढायला सांगितली. गांधींनी आपल्या स्वाभिमानी स्वभावानुसार त्याला नकार दिला व ते तसेच कोर्टाबाहेर पडले. त्यांच्या या वागणुकीने दादा अब्दुल्ला मात्र प्रसन्न झाले. गांधीजींच्या देशभक्तीविषयी व स्वाभिमानाविषयी त्यांच्या मनात आदर उत्पन्न झाला.\nअब्दुल्ला केवळ धनवंतच नव्हते, ते कीर्तिवंत व सामाजिक क्षेत्रातले वजनदार इसम होते. शिवाय त्यांच्या मनात मायदेशाच्या संस्कृतीविषयीचे प्रेम होते. सोन्याच्या खाणी, जहाजे आणि प्रचंड जमिनी अशी त्यांची मोठी मालमत्ता होती. गांधीजींचे तरुण वय पाहून ‘हा मूलगा आपले कामनीट करू शकेल की नाही’, अशी शंका दादांच्या मनात आली. मात्र तीन दिवसांच्या सहवासातच गांधींनी त्यांच्या मनात आपल्याविषयीचा विश्वास उत्पन्न केला. नेमके तेव्हाच एका वकिलीच्या कामासाठी दादांनी गांधीजींना प्रिटोरियाला जायला सांगितले. त्यासाठी त्यांना रेल्वेचे पहिल्या वर्गाचे तिकीट काढून दिले. शिवाय बेडिंगचेही तिकीटही त्यांच्या हाती सोपविले. पण हा जन्मजात साधा राहिलेला माणूस बेडिंगचे पाच शिलिंग त्यांना परत करत म्हणाला, ‘‘माझ्याजवळ माझ्या घोंगडय़ा आहेत.’’\nगांधीजी दरबानच्या स्टेशनवर पहिल्या वर्गाच्या डब्यात बसले. तो प्रवास साधा नव्हता. दरबान ते चाल्र्सटन रेल्वे, पुढे जोहान्सबर्गर्पयत 73 मैलल घोडागाडी आणि नंतर प्रिटोरियार्पयत पुन्हा रेल्वे असा तो तुटक व जिकिरीचा होता. त्यांची गाडी पीटरमारिट्झबर्ग या स्टेशनवर पोहोचली तेव्हा त्यांच्या डब्यात एक गौरवर्णीय इसम चढला. डब्यात कुणी काळा माणूस बसल्याचे पाहून त्याने रेल्वेच्या दोन अधिकाऱ्यांना बोलावले. सारेच काळे-सावळे आणि तपकिरी हे द.आफ्रिकेत कुली म्हणून ओळखले जायचे. मग ते ‘कुली डॉक्टर्स’ असोत, ‘कुली वकील’ असोत नाही, तर ‘कुली बॅरिस्टर्स’. त्या गोऱ्या इसमासोबत आलेल्या अधिकाऱ्यांनी गांधींकडे तुच्छ नजर टाकून त्यांना आपले सामान घेऊन तिसऱ्या वर्गाच्या डब्यात जायला सांगितले.\n‘‘पण माझ्याजवळ पहिल्या वर्गाचे तिकीट आहे\n‘‘असेल. पण त्याचा येथे उपयोग नाही.’’ असे म्हणून त्यांनी गांधीजींना अक्षरश: धरून व उचलून डब्याखाली ङ्खेकले.\nगाडी पुढे निघाली, तेव्हा गांधीजी प्लॅटफॉर्मवर तसेच एकटे होते. त्यांचे सामान त्या डब्यात पुढे गेले होते. त्यात असलेले ब्लँकेटही सोबत गेले होते. त्या रिकाम्या फलाटावर काही काळ थांबून थंडीने कुडकुडणारे गांधीजी प्रवाशांसाठी असलेल्या रिकाम्या हॉलमध्ये जाऊन बसले. रात्रीचे ९ वाजले होते. विषुववृत्ताच्या खाली असलेला तो प्रदेश थंडीच्या कडाक्याने गारठला होता. प्रिटोरियाकडे जायला दुसऱ्या दिवशी रात्री येणा:या याच गाडीखेरीज दुसरी गाडी नव्हती. सामन नाही, सोबत नाही आणि पांघरायला काही नाही. गांधीजी तसेच कुडकुडत सारी रात्र त्या स्टेशनच्या आवारात बसून राहिले. दुसरा दिवस उजाडला. तेव्हा तिथे आलेल्या त्यांच्याच सारख्या ‘कुलींनी’ त्यांची समजूत काढत म्हटले, ‘‘येथे हे असेच चालते. खरे तर तुम्हाला पहिल्या वा दुसऱ्या वर्गाचे तिकीट मिळायलाच नको होते.’’ रात्रीच्या अपमानाने गांधीजी जेवढे खचले नाहीत तेवढे या समजुतीच्या व अपमान पचविण्याची सवय झालेल्या स्वरांनी जास्तीचे घायाळ झाले.\nइथून परत जायचे काय, त्यांच्या मनात विचार आला. पण तो भ्याडपणा ठरला असता, असेही लगेच त्यांना वाटले. देहाने दुबळ दिसणाऱ्या या माणसात साहसाचा वास होता, धाडसाचे सामर्थ्य होते आणि कोणत्याही प्रसंगाला सामोरे जाऊन तोंड देण्याची जिद्द होती. ते तिथेच थांबले. दुसऱ्या दिवशी रात्री आलेल्या गाडीतील गार्डने त्यांना त्यांचे पूर्वीचे तिकीट रद्द झाल्याचे सांगितले. त्यावर ‘‘ते कोणत्या कायद्याने’’ असे गांधींनी विचारताच तो गप्प झाला व त्याने गांधींना पहिल्या वर्गात जागा दिली. नंतरच्या स्टेशनवर त्यात आणखी गोरे लोक आले, तेव्हा त्या गार्डने पुन्हा तिथे येऊन गांधींना तिसऱ्या वर्गात जायला सांगितले. मात्र डब्यात भरपूर जागा होती आणि ते गोरेही सहिष्णु होते. त्यांनीच मग गार्डला गांधीजींना डब्यात बसू देण्याची विनंती केली. असा प्रवास करीत ते सकाळी जोहान्सबर्गला आले. आता पुढचा प्रवास घोडय़ांच्या बंद गाडय़ांमधून होता.\nमोकळी हवा मिळावी, म्हणून गांधी गाडीवानासोबतच्या जागेवर जाऊन बसले. पण ती जागा त्या कोचच्या मालकाची होती. त्याने येऊन गांधींना तिथून ढकलण्याचा प्रयत्न केला. पण मग सिगार ओढायचे लक्षात येऊन त्यानेच कोचातली जागा घेतली. काही अंतर चालून गेल्यानंतर तो पुन्हा बाहेर आला आणि त्याने गांधींना गाडीवानासमोरच्या खालच्या जागेवर बसायला सांगितले. त्याला गांधींनी नकार देताच त्यांच्या बखोटीला धरून त्याने गांधींना कोचाबाहेर फेकले. या वेळी अंगातले सारे बळ एकवटून गांधींनी कोचाचे रेलिंग आपल्या दोन्ही हातांनी घट्ट धरले आणि काही काळ त्याला लोंबकळत त्यांनी तसाच फरफटत प्रवास केला. पुढे कोचातील इतर प्रवाशांनी त्यांची ती अवस्था लक्षात घेऊन कोच थांबवला व गांधीजींना आत घेतले. जोहान्सबर्गपासूनचा ७३ मैलांचा प्रवासही गांधींना वर्णद्वेषाचा असा दुसरा धडा शिकविणारा ठरला. गांधीजींनी कोचात जागा घेतली आणि गाडीवानाने तो चालू केला. पण साऱ्या प्रवासात त्या गोऱ्यांची गांधींना शिवीगाळ व धमकावणी सुरू होती. रात्र पडेर्पयत त्यांचा कोच स्टँडर्टनला पोहोचला. तिथे दादा अब्दुल्लांच्या सहकाऱ्यांनी त्यांची व्यवस्था एका खासगी जागेत केली. मात्र त्याच वेळी त्यांना प्रिटोरियार्पयतचा प्रवास तिसऱ्या वर्गा��े करावा लागेल, असेही त्यांनी सांगितले.\nसकाळी गांधीजींनी रेल्वे स्टेशनच्या प्रमुखांना पत्र लिहून आपल्याला पहिल्या वर्गात जागा देण्याची विनंती केली. प्रत्यक्ष भेटीत स्टेशनमास्तरांनी त्यांना ते तिकीट दिले. मात्र ‘‘वाटेत गार्ड तुम्हाला तिसऱ्या वर्गात जायला सांगू शकेल. त्या वेळी मला काहीएक करता येणार नाही’’ असेही वर बजावले. प्रत्यक्षात गाडीत भेटलेल्या गार्डने त्यांना तिसऱ्या वर्गात जायला सांगितले व त्यासाठी हुज्जतही घातली. मात्र त्याच डब्यात असलेल्या एकमेव गोऱ्या प्रवाशाने गांधींची बाजू घेऊन त्या गार्डची समजूत घातली. त्यावर ‘‘तुम्हाला कुलीसोबतच बसायचे असेल तर बसा-’’ असे म्हणून तो संतापाने डबा सोडून गेला. पुढला जोहान्सबर्गर्पयतचा त्यांचा प्रवास मात्र शांततेत पण मनातल्या अस्वस्थतेसह पार पडला. जोहान्सबर्गच्या स्टेशनवर त्यांना घ्यायला कुणी आले नव्हते. वेळ रात्रीची होती. स्टेशनवरील टॅक्सीवाल्याला गांधींनी नॅशनल हॉटेलवर पोहोचवायला सांगितले. टॅक्सीवाल्याने त्यांना हॉटेलात पोहचविले. मात्र हॉटेलच्या चालकाने ‘जागा नसल्याचे सांगून’ त्यांना ठेवून घ्यायला नकार दिला. पुढे त्याच टॅक्सीने ते कमकशिन यांच्या हॉटेलात गेले. तिथे दादा अब्दुल्लांचा माणूस त्यांची वाट पाहत होता.\n‘‘तुम्हाला ग्रॅन्ड नॅशनल हॉटेलमध्ये जागा मिळेल असे वाटलेच कसे’’ असे त्याने गांधींना विचारले.\n’’ या गांधींच्या प्रश्नाला ‘‘ते तुम्हाला लवकरच कळेल’’ असे काहीसे तुटक उत्तर त्याने दिले. ‘‘इथला पहिला आणि दुसरा वर्ग गोऱ्यांसाठीसाठी राखीव आहे’’ तो गांधींना म्हणाला. त्या वर्गाने रेल्वेकडे याविषयी आणखीही अनेक मागण्या केल्या असल्याचेही त्याने सांगितले. तरीही गांधींनी प्रिटोरियासाठी पहिल्या वर्गाचे तिकीट मागितले. शिवाय स्टेशनमास्तरांना या अन्यायाबाबतचे एक पत्रही त्यांनी लिहिले.\nस्टेशनमास्तरांनी त्यांना पहिला वर्ग दिला खरा, पण ‘‘पुढील स्टेशनवरचा गार्ड तुम्हाला त्यात बसू देईल की नाही, ते जरा पाहा’’ असेही त्यांना बजावले. झालेही तसेच. तेथील गार्डने त्यांना पुन्हा तिसऱ्या वर्गात जायला सांगितले. या वेळी झालेल्या तणातणीत डब्यातील इतर गोऱ्यांनीही गांधीजींची बाजू घेतली व प्रकरण मिटले. प्रिटोरियार्पयतचा गांधींचा प्रवास सुखरूप पण भयग्रस्त अवस्थेतच झाला. प्रिटोरियाच्या कृष्णवर्णीय हॉटेलमालकानेही त्यांना त्यांचे जेवण गोऱ्यांच्या मेसमध्ये न घेता आपल्या खोलीतच घ्यावे लागेल, असे बजावले. पण पुढे तेथील गोऱ्यांनीच या ‘कुली बॅरिस्टरला’ आपल्यासोबत जेवणाची परवानगी दिली. हा सारा अपमान मुकाटय़ाने गिळत गांधीजी खटल्याचे काम संपेर्पयत प्रिटोरियात राहिले व कामआटोपून ते दरबानला परतले. पुढली तीन वर्षे तिथे राहून त्यांनी त्या साऱ्या क्षेत्रात वकील म्हणून आपले नाव कायम केले. शिवाय तेथील जनतेचा व विशेषत: गौरेतर जनतेच्या मनातील स्वत:विषयीचा आदरही त्यांनी वाढविला. मात्र त्यांचे खरे आणि याहून मोठे काम पुढेच होते.\nगांधीजी १८९६ च्या मध्याला भारतात परतले. त्यांची बोट कलकत्त्याला लागली आणि त्याच दिवशी ते अलाहाबादमार्गे मुंबईला रवाना झाले. अलाहाबादेत गाडी चांगली पाऊण तास थांबत असल्याने त्यांनी तेथील त्रिवेणी संगमाचे दर्शन घ्यायचे ठरविले. मात्र दर्शनाहून परततानाच त्यांना त्यांची गाडी स्टेशन सोडताना दिसली. तिथल्या सावध स्टेशनमास्तरांनी त्यांचे सामान मात्र अगोदरच उतरवून घेतले होते. आपला वेळ वाया न घालविण्याच्या वृत्तीने गांधींनी तडक एक हॉटेल गाठले आणि तिथून ते तेव्हाच्या ‘पायोनियर’ या प्रसिद्ध नियतकालिकाच्या कार्यालयात गेले. तिथे संपादक डॉ.चेस्नी ज्यु. यांना भेटून त्यांच्या कानावर त्यांनी आफ्रिकेतील भारतीयांची सगळी दुरवस्था घातली. संपादकांनी त्यांचे म्हणणो ऐकून घेऊन त्यांना आपल्या नियतकालिकात लिहिण्याचे आमंत्रण दिले. गांधीजींनी ती कैफियत राजकोटला येऊन लिहायला घेतली, तेव्हा तिचे ९० पानी पुस्तक झाले. ते ‘ब्ल्यू बुक’ (निळी पुस्तिका) म्हणून लगेच लोकप्रियही झाले. पुस्तिकेच्या दहा हजार प्रती हातोहात खपल्या. तिच्या जास्तीच्या प्रती गांधीजींनी लहान मुलांकरवी राजकोट व अन्यत्र वाटण्याचीही व्यवस्था केली. (सत्याग्रहात मुलांना सहभागी करून घेण्याचा धडा मला येथेच मिळाला, असे गांधींनी आपल्या आत्मकचरित्रात लिहिलेही आहे.)\n‘ब्लू बुक’ या पुस्तिकेचे सार देश व विदेशातून अनेक वृत्तपत्रांनी प्रकाशित केले. त्याचा वृत्तांत दक्षिण आफ्रिकेत पोहोचताच तेथील गोऱ्यांनी त्याची होळी केली आणि गांधींना देशात पुन्हा पाय न ठेवू देण्याच्या प्रतिज्ञा केल्या. मात्र कोणत्याही विरोधाला �� जुमानणारे गांधी पुन्हा आफ्रिकेकडे निघाले. या वेळी कस्तुरबा व त्यांची दोन मुलेही त्यांच्यासोबत होती. गोऱ्या दंगेखोरांनी त्यांची बोट किनाऱ्यावर रोखली आणि गांधींना देशात पाऊल ठेवू न देण्याचा निर्धार घोषित केला. परिणामी, ती बोट किनाऱ्यापासून दूर २१ दिवसांर्पयत समुद्रातच नांगरून उभी राहिली. पुढे गांधी त्यांच्या कुटुंबीयांसोबत किनाऱ्यावर आले, तेव्हाही ते सारे रक्तबंबाळ होईर्पयत गोऱ्यांनी त्यांच्यावर दगडफेक केली. या वेळी पोलिसांनी दिलेले संरक्षण गांधींनी नाकारले. पोलीस ठाण्यात काही दिवस राहण्याचा सल्लाही त्यांनी झुगारला. प्रत्यक्ष इंग्लंडचे परराष्ट्र सचिव चेम्बरलेन यांनी दिलेला न्यायालयात दाद मागण्याचा सल्लाही त्यांनी फेटाळला.. ज्या लोकांसोबत राहायचे त्यांचशी वैर नको, असे त्या साऱ्यांवर त्यांचे म्हणणेहोते.. हळूहळू विरोध मावळला आणि गांधींची वकिली पुन्हा मार्गाला लागली.\nमात्र यापुढचा त्यांचा काळ कोर्टात खटले लढवण्याहून सामाजिक व राजकीय न्यायासाठी लढण्यातच अधिक गेला. सगळ्या अश्वेतांना वास्तव्याचे परमिट घ्यावे लागे. त्यासाठी दर पाच वर्षानी त्यांना पाच पौंडांचा कर भरावा लागे. त्यांना कायमस्वरूपी नोकऱ्या नसत. कुली, वेटर्स, फळविक्रेते किंवा घरगडी अशी हलकी कामे त्यांना करावी लागत. त्यांना मालमत्ता घेता येत नसे. फुटपाथ वापरता येत नसत. पहिल्या वा दुसऱ्या वर्गाची तिकिटे मिळत नसत. सार्वजनिक वाहनात त्यांना अखेरच्या जागा असत.. ‘आपण सारे एकाच ब्रिटिश साम्राज्याचे नागरिक असताना हा भेदभाव का’ असा प्रश्न यावर गांधी विचारत- प्रथम लेखी,मग पत्रातून, पुढे व्याख्यानातून आणि अखेर लोकांना सोबत घेऊन केलेल्या सत्याग्रहातून.\nमग त्यासाठी तुरुंगवास, सक्तमजुरीची कैद आणि अमानुष मारहाण. पुढे सरकारने सगळ्या अश्वेतांची लग्ने एका कायद्यान्वये बेकायदेशीर ठरविली आणि ती कायदेशीर करून देण्यासाठी करासह सरकारी कागदपत्रे सादर करण्याचा आदेश काढला. त्याविरुद्ध केलेल्या सत्याग्रहात गांधींसोबत कस्तुरबाही तुरुंगात गेल्या. त्यांनीही सक्तमजुरी भोगली. सोबतचे अश्वेत सहकारीही मारहाण सहन करीत व तुरुंगात जात. गांधींनी १९०६ नंतरचा फार मोठा काळ असा घालविला.\nमात्र हा तुरुंगवास भोगत असतानाच गांधींचे नाव साऱ्याजगात झाले. हा माणूस स्वत:साठी वा आपल्या जाती-धर्मासाठी लढत नसून मूल्यांसाठी प्राण पणाला लावतो, या सत्याने ही किमया केली. टॉलस्टॉय, रोमा रोलाँ आणि तेवढेच जागतिक कीर्तीचे लेखक, कवी, कलावंत व राजकीय नेते याच काळात त्यांचे पत्रमित्र झाले. त्यामुळे त्यांच्याकडे फार दुर्लक्ष करणे तेथील सरकारलाही नंतर जमले नाही. द.आफ्रिकेकेचे गव्हर्नर जनरल स्मट्स हे आरंभी गांधींचा राग करीत; पण गांधीजींचे अहिंसात्मक व सविनय आंदोलन, त्यांची तुरुंगातली सहनशीलता आणि त्यांच्या स्वभावातील मार्दव व शत्रुपक्षाशीही स्नेह जुळविण्याची वृत्ती यांनी तेही भारावले. काही काळानंतर ते गांधीजींचे प्रशंसकही बनले. तथापि, गांधी आपले शत्रू आहेत, हे विसरणे मात्र त्यांना कधी जमले नाही.\nयाच दरम्यान त्यांनी टॉलस्टॉय आश्रमाची स्थापना केली. या आश्रमात श्वेत, अश्वेत, सर्व धर्माचेचे व जाती-पंथांचे लोक एकत्र राहत, एकत्र जेवत व एकाच तऱ्हेचे जीवन जगत. गांधींची सहजीवनाची व मानवी समतेची चळवळ या त्यांच्या आश्रमीय आयुष्यातूनच सुरू झाली.\nयाच काळात इंग्लंडचे द.आफ्रिकेच्या क्षेत्रात बोअरांशी युद्ध सुरू होते (१८९२ ते १९०२). बोअर हे डच वंशाचे लोक फार पूर्वी या क्षेत्रात आले आणि त्यांनी त्यातला बराच मोठा प्रदेश आपल्या ताब्यात आणला. पुढच्या काळात इंग्रजांच्या साम्राज्यशाही आक्रमणानंतर त्यांच्यात प्रथम ताणतणाव व मग युद्धे झाली. त्यांचे पहिले युद्ध १८८० मध्ये, तर दुसरे १८९२ मध्ये झाले. या युद्धात गांधीजींनी ‘ साम्राज्याचे नागरिक’ या नात्याने भाग घेऊन त्यासाठी सुमारे ११०० लोकांचे सेवापथक उभे केले. युद्धभूमीवर जखमी झालेल्या ब्रिटिश सैनिकांना इस्पितळार्पयत किंवा रेल्वेस्टेशनर्पयत स्ट्रेचरवरून पोहोचविण्याची जबाबदारी या पथकाने घेतली. अनेक सैनिकांना त्यांनी २० ते २५ मैलांर्पयत असे वाहून नेले. एका प्रसंगात एकटय़ा गांधींनी एका घायाळ ब्रिटिश सैनिकाला ४० मैलांर्पयत खांद्यावर उचलून नेल्याची नोंद या पथकाच्या इतिहासात आहे. त्यासाठी ब्रिटिश राजसत्तेने त्यांना एक लष्करी सन्मानही प्रदान केला. पुढे जालियनवाला बागेच्या हत्याकांडानंतर गांधींनी तो व त्यांना मिळालेले इतर सारेच शासकीय पुरस्कार सरकारला परत केले.\nयाही काळात गांधींचा स्वातंत्र्य व समतेचा लढा आणि त्यांचे सहकुटुंब तुरुंगात जाणे सुरूच होते. मात्र पुढल्या काळात त्यांना व त्यांच्या सहकाऱ्यांना तुरुंगात जरा चांगली वागणूक मिळू लागली. तुरुंगात असतानाच गांधीजींनी कातडे कमावण्याचे व चपला शिवण्याचे तंत्र शिकून घेतले. त्यांच्या अखेरच्या तुरुंगवासात त्यांनी गव्हर्नर जनरल स्मट्स यांच्यासाठी चपलांचा असा जोड बनविला. त्यांच्या सुटकेनंतर त्यांना भेटायला स्मट्सने सरळ तुरुंगातूनच त्यांना आपल्या कार्यालयात बोलविले. त्या वेळी गांधींनी त्यांना तो चपलांचा जोड भेट म्हणून दिला. त्या भेटीने ओशाळलेल्या गव्हर्नर जनरलने गांधीजींचे आभार मानले. पुढे ‘येथून घरी कसे जाणार’ असे त्याने विचारले, तेव्हा ‘पायीच’ असे उत्तर गांधींनी दिले.\n‘‘का, एखादे वाहन का करीत नाही’’ स्मट्सने विचारले, तेव्हा ‘‘मजजवळ तेवढे पैसे नाहीत’’ असे उत्तर गांधींनी दिले. तेव्हा जास्तीचेच ओशाळलेल्या स्मट्सने स्वत:च्या खिशातून काही रक्कम काढून ती गांधीजींच्या हाती सोपविली.\n..यानंतर गांधीजींनी लगेचच आफ्रिका सोडली व मायदेश गाठला. मात्र १८९३ मध्ये तिथे गेलेले मोहनदास आता महात्मा झाले होते. जाताना त्यांची दखलही न घेतलेला देश आता त्यांची वाट पाहत एकोप्याने उभा होता.. येणारे गांधी आत्मसामर्थ्याचा अनुभव सोबत आणणारे तर होतेच, शिवाय साम्राज्यशाहीशी प्रत्यक्ष दोन हात न करता तिचे हात आपल्याच हातात कसे घ्यायचे याचेही ज्ञान सोबत आणणारे होते. त्याचमुळे १९९५ या जानेवारीमध्ये भारतात आलेल्या गांधींनी अवघ्या पाच वर्षात, १९२० मध्ये देशाच्या स्वातंत्र्यलढय़ाची सारी सूत्रेच आपल्या हाती घेतली.\n‘‘तुमचे आयुष्य ढवळून काढणारा सर्वात छळवादी आणि ज्ञानदायी क्षण कोणता’’ या एका अमेरिकन मिशनऱ्याच्या प्रश्नाला उत्तर देताना गांधीजी म्हणाले, ‘‘तो क्षण दरबान ते प्रिटोरिया या प्रवासात पीटरमारिट्झबर्ग येथे आलेल्या अनुभवाचा होता.’’\n(लेखक नामवंत साहित्यिक व लोकमतच्या नागपूर आवृत्तीचे संपादक आहेत)\nPrevious articleलेखनातील जात आणि शब्दांचे अर्थ\nNext articleमहात्मा गांधी जगातील सर्वात मोठ्या लोकलढ्याचे नेते\nअविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.\nभालचंद्र नेमाडे : एक आरभाट रसायन\nशरद पवारांच्या मनात काय \nभालचंद्र नेमाडे : एक आरभाट रसायन\nशरद पवारांच्या मनात काय \nफाईव्ह-जी आणि पत्रकारितेतील बदलांची पंचसूत्री\nमाय सिस्टर्स अँड ब्रदर्स…\nकट्टर धर्मवाद्यांच्या मुस्काटात हाणणारे नामदेवराय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.timesnowmarathi.com/india-news-international/article/logan-of-priyanka-chopra-zindabad-instead-of-priyanka-gandhi-vadra-mistakenly-raised-by-congress-surender-kumar-at-a-public-rally-in-delhi/270626", "date_download": "2020-05-29T13:43:17Z", "digest": "sha1:RK7YRRN2OT23YKUCDC3GWEJIMUVGPQHY", "length": 11342, "nlines": 81, "source_domain": "www.timesnowmarathi.com", "title": " कॉंग्रेसच्या रॅलीत प्रियांका चोप्रा जिंदाबादचे नारे, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल", "raw_content": "\nलोकल ते ग्लोबल लोकसभा निवडणूक २०१९ गावगाडा\nव्हायरल झालं जी काम-धंदा टेक इट EASY तब्येत पाणी लाइफफंडा धर्म-कर्म-भविष्य\nक्लिकक्लिकाट बघा की राव टाइम्सच्या हेडलाइन्स Live Tv ताजंतवानं ट्रेंडिंग झालं जी\nलोकल ते ग्लोबल >\nकॉंग्रेसच्या रॅलीत प्रियांका चोप्रा जिंदाबादचे नारे, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल\nकॉंग्रेसच्या रॅलीत प्रियांका चोप्रा जिंदाबादचे नारे, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल\nभाषणादरम्यान त्यांनी आपला हात वर करत प्रियंका गांधी जिंदाबाद, कॉंग्रेस पार्टी जिंदाबाद राहुल गांधी जिंदाबाद, प्रियांका चोप्रा जिंदाबाद राहुल गांधी जिंदाबाद, प्रियांका चोप्रा जिंदाबाद अशा घोषणा दिल्या. खरं तर सुरेंद्र कुमार यांना प्रियंका गांधीच म्हणायचं हो\nकॉंग्रेसच्या रॅलीत प्रियांका चोप्रा जिंदाबादचे नारे |  फोटो सौजन्य: ANI\nप्रियंका गांधी जिंदाबाद, कॉंग्रेस पार्टी जिंदाबाद राहुल गांधी जिंदाबाद, प्रियांका चोप्रा जिंदाबाद\nशिरोमणी अकाली दलाचे मनजिंदर सिंग सिरसा यांनीदेखील सुरेंद्र कुमार यांच्यावर ताशेरे ओढण्याची संधी सोडलेली नाही.\nनवी दिल्ली : दिल्लीत कॉंग्रेसच्या रॅलीदरम्यानचा कॉंग्रेसचे आमदार सुरेंद्र कुमार यांचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. सुरेंद्र कुमार यांनी चक���क प्रियंका गांधी जिंदाबाद म्हणण्याऐवजी प्रियांका चोप्रा जिंदाबाद अशा घोषणा दिल्या.\nरविवारी दिल्लीतील कॉंग्रेसची एक रॅली आयोजित करण्यात आली होती. रॅलीदरम्यान कॉंग्रेसचे आमदार सुरेंद्र कुमार यांनी जोरदार घोषणाबाजी केली. मात्र या घोषणाबाजीचा व्हिडिओ चर्चेचा विषय ठरला आहे. तो यासाठी की या रॅलीमध्ये सुरेंद्र कुमार यांनी थेट प्रियांका चोप्रा जिंदाबाद असा नारा दिला. त्यांना खरं तर प्रियंका गांधी जिंदाबाद म्हणायचं होतं, मात्र तोंडातून निघालं प्रियांका चोप्रा. सुरेंद्र कुमार यांच्या तोंडून चुकून प्रियांका चोप्रा जिंदाबाद अशा नारा निघाला खरं, मात्र पुढे सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला. यावर नेटकऱ्यांनी त्यांची खिल्लीही उडवली.\nकांग्रेस पार्टी की रैली में प्रियंका चोपड़ा ज़िंदाबादके नारे लग रहे हैं\nलगता है पूरी पार्टी ही पप्पू है pic.twitter.com/BLZLube4Po\nदिल्लीतील या रॅलीत सुरेंद्र कुमार यांच्यासह प्रदेशाध्यक्ष सुभाष चोप्रा आणि इतर बडे नेते उपस्थित होते. रॅलीदरम्यान आमदार सुरेंद्र कुमार यांना मंचावर भाषण करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले. भाषणादरम्यान त्यांनी आपला हात वर करत प्रियंका गांधी जिंदाबाद, कॉंग्रेस पार्टी जिंदाबाद राहुल गांधी जिंदाबाद, प्रियांका चोप्रा जिंदाबाद राहुल गांधी जिंदाबाद, प्रियांका चोप्रा जिंदाबाद अशा घोषणा दिल्या. खरं तर सुरेंद्र कुमार यांना प्रियंका गांधीच म्हणायचं होतं मात्र चुकून त्यांच्या तोंडून प्रियांका चोप्रा असे शब्द निघाले. त्यानंतर लगेचच मंचावर असलेले सुभाष चोप्रा यांनी परिस्थिती सावरत पुन्हा प्रियंका गांधी जिंदाबाद अशा घोषणा दिल्या. त्यानंतर व्हायरल झालेल्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी चांगलेच तोंडसुख घेतले.\nGang Rape Murder Case: देशभरात संतापाची लाट, आरोपींना न्यायालयीन कोठडी\nमुख्यमंत्र्यांच्या घराजवळ निर्भयासारखी घटना, विद्यार्थिनीवर १२ जणांकडून गँगरेप\nवधूशी नजरानजर झाल्यावर नवरदेव झाला बेशुद्ध, नंतर झाली खूप हाणामारी\nट्विटरवर या व्हिडिओवरून चांगलीच खिल्ली उडवली जात आहे. त्यातच शिरोमणी अकाली दलाचे मनजिंदर सिंग सिरसा यांनीदेखील सुरेंद्र कुमार यांच्यावर ताशेरे ओढण्याची संधी सोडलेली नाही. “कॉंग्रेसच्या रॅलीमध्ये प्रियांका चोप्रा जिंदाबादचे नारे, ही पूर्ण पार्टीच प��्पू आहे वाटतं”, असे त्यांनी ट्विटरवर म्हटले आहे. कॉंग्रेस हे राजकारण सोडून एक कॉंमोडियन पक्ष म्हणून उदयास येत आहे असे एका नेटकऱ्याने म्हटले आहे.\nताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.\nPM Modi : लॉकडाऊन ४.०ची मोदींकडून घोषणा, १८ पासून लागू होणार\nCoronavirus in India LIVE News: भारतात आतापर्यंत २८ केस पॉझिटिव्ह, पीएम मोदी, शहा नाही साजरी करणार होळी\nDelhi violence: कपिल मिश्राच्या रॅलीमध्ये टाइम्स नाऊच्या महिला रिपोर्टरशी गैरवर्तणूक, प्रश्नावर भडकली समर्थक\nAmit Shah at Times Now Summit 2020: सीएए, एनपीआरला घाबरण्याची गरज नाही - अमित शहा\nTimes Now Summit 2020: या ठिकाणी पाहा टाइम्स नाऊ समिट LIVE\nप्रसिद्ध ज्योतिषी बेजान दारूवाला यांचं निधन\nयंदाचा पायी दिंडी सोहळा रद्द, पाहा काय झाला निर्णय\nचक्क ग्रामपंचायतीतचं अधिकाऱ्यांची दारू पार्टी\nराज्य सरकार लवकरच आर्थिक पॅकेज जाहीर करणार - अजित पवार\nमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केल्यावर मोदींना भेटले अमित शहा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.timesnowmarathi.com/maharashtra-news/mumbai-news/article/chhagan-bhujbal-meets-sharad-pawar-at-silver-oak-bunglow/287541", "date_download": "2020-05-29T14:21:45Z", "digest": "sha1:DD33ETWEXJPYOCSDMNI6D3P5KASQFTXG", "length": 10203, "nlines": 79, "source_domain": "www.timesnowmarathi.com", "title": " म्हणून लॉकडाऊनच्या काळात छगन भुजबळांनी घेतली शरद पवारांची भेट Chhagan Bhujbal meets Sharad Pawar at silver oak bunglow", "raw_content": "\nलोकल ते ग्लोबल लोकसभा निवडणूक २०१९ गावगाडा\nव्हायरल झालं जी काम-धंदा टेक इट EASY तब्येत पाणी लाइफफंडा धर्म-कर्म-भविष्य\nक्लिकक्लिकाट बघा की राव टाइम्सच्या हेडलाइन्स Live Tv ताजंतवानं ट्रेंडिंग झालं जी\nम्हणून लॉकडाऊनच्या काळात छगन भुजबळांनी घेतली शरद पवारांची भेट\nम्हणून लॉकडाऊनच्या काळात छगन भुजबळांनी घेतली शरद पवारांची भेट\nपूजा विचारे | -\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. छगन भुजबळांनी सोशल मीडिया अकाऊंट ट्विटरवर या भेटीचे फोटो पोस्ट केलेत\nम्हणून छगन भुजबळांनी घेतली शरद पवारांची भेट |  फोटो सौजन्य: Twitter\nमुंबईः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. शरद पवार यांच्या\nसिल्व्हर ओक या निवासस्थानी भेट घेऊन भुजबळांनी व��भागाच्या कामाची संपूर्ण माहिती त्यांना दिली.\nअन्न व नागरी पुरवठा विभागाने केलेल्या उपाययोजना आणि केसरी रेशनकार्डधारकांना रेशनचे धान्य मिळावे याबाबत घेतलेले निर्णय याची संपूर्ण माहिती छगन भुजबळ यांनी शरद पवार यांना दिली.\nछगन भुजबळांनी सोशल मीडिया अकाऊंट ट्विटरवर या भेटीचे फोटो पोस्ट केलेत. छगन भुजबळ यांनी त्यांच्या खात्याकडून कोरोना संदर्भात जनतेला कशा प्रकारे मदत केली जात आहे याची माहिती शरद पवारांना दिली.\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर केसरी रेशनकार्डधारकांना रेशनचे धान्य मिळावे त्यासोबतच अन्न व नागरी पुरवठा विभागाने केलेल्या उपाययोजनांबाबत @PawarSpeaks साहेब यांच्याशी मुंबई येथील सिल्व्हर ओक या निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली.@NCPspeaks @CMOMaharashtra pic.twitter.com/aWiPOi3m8y\nदरम्यान कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना अत्यावश्यक सोयी-सुविधा, पुरेसे अन्नधान्य मिळण्यासाठी अन्न आणि नागरी पुरवठा विभाग रात्रंदिवस काम करत आहे. तीन दिवसांत 28 लक्ष 61 हजार 85 शिधापत्रिकाधारकांना तब्बल 6 लक्ष 94 हजार क्विंटल अन्नधान्याचे वाटप केल्याची माहिती छगन भुजबळ यांनी दिली. यामध्ये सुमारे 3 लक्ष 83 हजार क्विंटल गहू, 3 लाख 01 हजार क्विंटल तांदूळ, तर 3 हजार 564 क्विंटल साखरेचे वाटप करण्यात आले आहे.\nकोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या राज्यातील गोरगरीब, शेतकरी, मजूर व विद्यार्थी वर्ग उपाशी राहू नये यासाठी शासनाने रेशनच्या माध्यमातून अन्नधान्य व शिवभोजन केंद्राच्या माध्यमातून केवळ पाच रुपयांमध्ये ग्राहकांना जेवण देण्याचा महत्वकांक्षी निर्णय घेतला आहे. मात्र या योजना राबवीत pic.twitter.com/YAuMo2LCsw\nतसंच स्थलांतरीत झालेले परंतू लॉकडाऊनमुळे अडकलेल्या सुमारे 1 लक्ष 67 हजार शिधापत्रिका धारकांनी राज्यात ते जेथे राहत आहे त्याठिकाणी शासनाच्या पोर्टबिलीटी यंत्रणेअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अन्नधान्य घेतले असल्याची माहिती छगन भुजबळ यांनी दिली आहे.\nकोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन सुरु असून राज्यातील या कालावधीत नागरिकांना अत्यावश्यक सोयी सुविधा व अन्नधान्य पुरेशा प्रमाणात मिळावे यासाठी राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहे.\nताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.\nPMC बॅक घोटाळा प्रकरणी भाजप नेत्याच्या मुलाला अटक\n'पाकिस्तानची अवस्था दारू पिऊन झिंगलेल्या माकडासारखी', पाहा कोणी केली टीका\nस्कॉर्पियन श्रेणीतील ‘वेला’ पाणबुडीचे जलावरण, चाचणीनंतर नौदलात समावेश\nKirit Somaiya first reaction: पाहा उमेदवारी गमावल्यांनंतर किरीट सोमय्या नेमकं काय म्हणाले\nकुटुंबालाही त्रास होतो, अशा आहेत डोनाल्ड ट्रम्प यांच्या सवयी\nभारत-चीन सीमावाद: ट्रम्प यांची मध्यस्थीची ऑफर चीनने फेटाळली\nप्रसिद्ध ज्योतिषी बेजान दारूवाला यांचं निधन\nयंदाचा पायी दिंडी सोहळा रद्द, पाहा काय झाला निर्णय\nचक्क ग्रामपंचायतीतचं अधिकाऱ्यांची दारू पार्टी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.newsmarathi24.com/?p=13525", "date_download": "2020-05-29T14:11:33Z", "digest": "sha1:6JZO6ONWLF36J7VBUSIGBDA63N25E3WG", "length": 7998, "nlines": 128, "source_domain": "www.newsmarathi24.com", "title": "चिचघाट येथे राहणारे अमृत भदाडे नक्षलवादी हल्ल्यात वीरमरण | News Marathi 24", "raw_content": "\nHome सामाजिक चिचघाट येथे राहणारे अमृत भदाडे नक्षलवादी हल्ल्यात वीरमरण\nचिचघाट येथे राहणारे अमृत भदाडे नक्षलवादी हल्ल्यात वीरमरण\nगडचिरोलीतील कुरखेडा येथे नक्षलवाद्यांनी घडवलेल्या भूसुरुंग स्फोटात पोलीस दलातील १५ जवान शहीद झाले. यात कुही तालुक्यातील चिचघाट येथे राहणारे अमृत भदाडे यांचा समावेश होता. अमृत दहाडे यांचे प्राथमिक शिक्षण चिचघाट आणि पुढील शिक्षण कुहीत झाले. अमृत हे घरातील मोठे चिरंजीव होते. त्यांच्यानंतर बहीण आणि एक लहान भाऊ आहे.\n१० वर्षांपूर्वी कुही तालुक्यात राहणारे अमृत भदाडे पोलीस खात्यात रुजू झाले.. त्यांची नेमणूक गडचिरोलीतच होती.. घराची आर्थिक जबाबदारीही त्यांच्याच खांद्यावर होती..शनिवारी काकाच्या घरी वास्तूशांतीचा कार्यक्रम असल्याने अमृत गावी येणार होते.\nPrevious articleसेफ्टीकटँक मध्ये गुदमरून तिघांचा मृत्यू\nNext articleपिंपरखेड मध्ये कांद्याची वखार अज्ञात समाजकंटकाने दिली पेटवून\nयंदाचा पायी पालखी सोहळा रद्द …\nलघु, मध्यम उद्योगांना थेट आर्थिक सहाय्य देण्याची मागणी – आमदार चंद्रकांत जाधव\n1 लाख होमिओपॅथिक औषध बाटल्या आणि 10 हजार सॅनिटायझर स्प्रे बॉटल्स वाटप करणार- आमदार ऋतुराज पाटील\n‘गोकुळ निवडणूक’:सत्तारूढ गटाकडून 2200 हून अधिक ठराव दाखल…\nकोल्हापूरच्या जवानाला सीमेवर वीरमरण…\nराज ठाकरेंची स्क्रिप्ट बारामतीहूनच येते: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nदेवेंद्र फडणवीसांना पुन्हा मुख्यमंत्री बनविण्यासाठी मतदान करा :अमित शहा\nबालिंगा पुलास भेग नव्हे तर प्रसरण गॅप ; निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांचा खुलासा\nसामाजिकतेचे भान जपत सहकारी संस्थांनी दिले पी.पी.ई किट…\nशरद पवारांना पाठित खंजीर खुपसणं काय असतं हे आज चांगलं कळलं...\nएकता बहुउद्देशीय समाजिक संस्थेतर्फे दिव्यांंगाना मदतीचा हात\nमंडलिक गटाच्या साक्षीने संजयबाबाना निवडूण देवूया : वीरेंद्र मंडलिक\nसरसकट अतिवृष्टीची नुकसान भरपाई दयावी: पंकजा मुंडे\nमहापालिकेच्या वतीने श्रीमंत चिमासाहेब महाराजांची जयंती साजरी…\nकानडेवाडी च्या शिवशक्ती दूध संस्थेस आय.एस.ओ प्रमाणपत्र प्रदान \nकोरोनामुळे दहावीचा सोमवारचा पेपर रद्द…\nआता हिंदुस्थान आणि चीन हे देश तेलखरेदीसाठी बायर्स ब्लॉकच्या तयारीत\nबामणे (ता.भुदरगड) येथे नराधम पित्याने अकरा वर्षाच्या मुलीला ठार मारले \nअसा बॉम्ब फोडेन की, महाडिकांना प्रचार थांबवावा लागेल – महसूलमंत्री चंद्रकांतदादा...\nबालिंगा पुलास भेग नव्हे तर प्रसरण गॅप ; निवासी उपजिल्हाधिकारी संजय...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://kalamnaama.com/2015/01/jababdari-visarlele-virodhak/", "date_download": "2020-05-29T13:20:18Z", "digest": "sha1:4VFECBTNG5DCHXQWID7INUGP6ZILE6RE", "length": 27176, "nlines": 86, "source_domain": "kalamnaama.com", "title": "जबाबदारी विसरलेले विरोधक – Kalamnaama", "raw_content": "\nसंत शिरोमणी जितेंद्र आव्हाड यांनी सभागृहात गैरवर्तन केलं म्हणून त्यांना या अधिवेश्नापुरतं निलंबित करण्यात आल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व सदस्यांनी पूर्ण अधिवेशनभर कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला; नंतर आव्हाड यांचं निलंबन रद्द होताच बहिष्कार मागे घेतला. सभागृहात जनतेचे प्रश्न सोडवण्यापेक्षा एका सदस्याने केलेल्या गैरवर्तनाचं समर्थन महत्त्वाचं वाटतं हा संदेश या कृतितून गेला असला तरी त्याचं सोयरसुतक राष्ट्रवादीला नाही यात आश्चर्य काहीच नाही. हे असं जबाबदारीचं भान विसरलेलं वर्तन हा आपल्या देशातील सर्वच राजकीय पक्षांना लागलेला साथीचा रोग आहे. म्हणूनच लोकसभा असो की विधानसभा; काल विरोधी पक्षात असलेले आज सत्ताधारी झाले तरी पूर्वीच्या सत्ताधार्यांसारखं आणि पूर्वीचे सत्ताधारी आता विरोधी बाकावर बसून पूर्वीच्या विरोधकांनी केलेल्या कृतिचं अनुकरण करत आहेत. एकूण काय तर, जबाबदारीचं हरपलेलं भान काल होतं आणि आजही ते कायम आहे. बदललेली आहे ती त्यांची बाजू आणि चेहरे… जनतेचे प्रश्न जिथे होते तिथेच आहेत. संसद आणि विधानमंडळाची सभागृहं लोकशाहीची मंदिरं समजली जातात. मंदिर असल्याने ती एक सेक्रेड काऊ आहे आणि तिने लाथ जरी मारली तरी ती गोड मानून घेतली पाहिजे अशी पवित्र भावना हा आपल्यावर झालेला संस्कार आहे. लोकशाहीच्या या मंदिरात सर्व काही ठिकठाक चाललेलं नाही हे गेल्या अनेक वर्षांपासून दिसत आहेच. मात्र त्या संदर्भात उघडपणे बोलण्याचं धाडस सर्वसामान्य माणूस, राजकीय विश्लेषक आणि पत्रकारात करत नव्हते. कारण, हक्कभंगाचं हत्यार परजून तयार होतं. सभागृहात होणार्या गोंधळला कंटाळून १९९४ (किंवा ९५ साली) नागपुरला पत्रकारांशी वार्तालाप करताना संसदेचा मासळी बाजार झाला आहे अशी खरमरीत टीका अटलबिहारी वाजपेयी यांच्यासारख्या ज्येष्ठ संसदपटूने व्यक्त केली आणि हा विषय सार्वजनिक चर्चेचा झाला.\nसभागृह चालवणं ही जबाबदारी सत्ताधारी पक्षाची जशी असते, त्यापेक्षा सभागृहाचं कामकाज चालवूनच घेतलं कसं जात नाही हे पाहण्याची जास्त जबाबदारी विरोधी पक्षाची असते. राज्यशकट हाकणं हे काही सोपं काम नव्हे. शकट हाकताना सत्ताधारी काही चुका जाणिवपूर्वक करून स्वहित पाहणार तर काही चुका नकळत होत जाणार, सरकार आणि प्रशासन दिरंगाई करणार, असंवेदनशीलता दाखवणार, कधी कोडगेपणाही करणार; हे राज्यशकट चालवताना गृहीतच आहे. म्हणूनच सत्ताधार्यांच्या या अशा वागण्यावर अंकुश ठेवण्यासाठी विरोधी पक्ष असतो. सभागृहात विविध संसदीय आयुधांचा वापर करून, सरकार आणि प्रशासनातील त्रुटी/ गैरव्यवहार/ भ्रष्टाचार/ बेजबाबदारीवर नेमकं बोट ठेवून, प्रसंगी चुकार किंवा गंभीर प्रमाद करणार्यांवर कारवाईचा बडगा उगारायला लावून सरकार लोकाभिमुख राहील याची काळजी घेणं ही विरोधी पक्षाची जबाबदारी असते. अलीकडच्या काही वर्षांत जबाबदारीचं हे आव्हान पेलण्यात महाराष्ट्रातील विरोधी पक्ष तोकडा पडला आहे. आज खरं तर, महाराष्ट्राच्या विधिमंडळात अधिकृत विरोधी पक्ष आहे का हाच कळीचा प्रश्न आहे.\nएक पत्रकार या नात्याने विधिमंडळात माझा वावर सुरू झाला तो १९७८ साली. तेव्हा उत्तमराव पाटील परिषदेतील तर गणपतराव देशमुख सभेतील विरोधी पक्ष नेते होते. विधिमंडळाचं कामकाज अनुभवण्याची संधी महाराष्ट्रात खंजीर प्रयोग गाजून शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पुरोगामी लोकशाही दलाचं सरकार आलं तेव्हा मिळाली. प्रत्यक्ष वृत्तसंकलनाची संधी १९८१ साली मिळाली, तेव्हा ए. आर. अंतुले मुख्यमंत्री तर ग. प्र. प्रधान परिषदेचे आणि शरद पवार विधानसभेतील (नंतर परिषदेचेही) विरोधी पक्षनेते होते. एक पत्रकार म्हणून १९९८पर्यंत विधिमंडळ मी नियमितपणे अनुभवलं. एन. डी. पाटील, दत्ता देशमुख, दत्ता पाटील, बबनराव ढाकणे, मृणाल गोरे, निहाल अहमद, मनोहर जोशी, गोपीनाथ मुंडे, मधुकर पिचड या दिग्गजांना सभेत तर दत्ता मेघे, रा. सु. गवई, विठ्ठलराव हांडे, अण्णा डांगे, सुधीर जोशी, छगन भुजबळ यांना परिषदेचे विरोधी पक्षनेते तसंच सदस्य म्हणूनही वावरताना पाहणार्या पत्रकारांच्या पिढीतला मी एक आहे. ही मंडळी सदस्य म्हणून असो की विरोधी नेते म्हणून, बोलायला उभी राहिली की सभागृह सावरून बसत असे, सत्ताधारी एकदम सतर्क होत. दत्ता पाटील किंवा गणपतराव देशमुख सभागृहात उभे राहिले की कौल आणि शकधर यांचे दाखले देत सत्ताधारी पक्षाची दाणादाण उडवत असत. मृणालताई विजेसारख्या कडाडत असत. शरद पवार यांचा हल्ला थेट पण संयत आणि अभ्यासपूर्ण असे; संसदीय कामावरची त्यांची पकड प्रत्येक शब्दात जाणवत असे, ते बोलायला उभे राहिले की दीर्घेतले अधिकारीही सावध होऊन प्रशासनातल्या कोणत्या त्रुटीवर शरद पवार बोट ठेवतात याकडे बारकाईने लक्ष ठेवत असत. सेना-भाजप युती सरकारच्या काळात डाळ खरेदी घोटाळा झाला त्यावर पवार यांनी केलेली सेना-भाजप युती सरकारची वाभाडं काढणारी भाषणं आजही स्मरणात आहेत. मराठी भाषा आणि माणूस, छत्रपती शिवाजी महाराज अशा विषयांवर मनोहर जोशी चवताळून उठत असत तर कायद्याचं बोट धरून मुंडे थेट बरेचदा तिखट-जहाल तर क्वचित बोचरं टीकास्त्र सोडत. परिषदेत ग. प्र. प्रधान मास्तर अतिसंयमी आणि मृदू शब्दांत पण आग्रही आवाजात बोलत. त्यांची निष्ठा, विद्वत्ता आणि वडिलकीचा मान सत्ताधारी बाळगत (प्रधान मास्तर विरोधी पक्ष नेते आणि आमदार असताना स्वतःचे कपडे स्वतः धूत असत, इतका साधेपणा…), विठ्ठलराव हांडे आक्रमक असत, गवई कायद्याचा कीस काढत आणि त्यांचं आकलन इतकं अफाट होतं की कोणत्याही विषयावर ऐनवेळी किल्ला लढवायला त्यांना अडचण भासत नसे. ही नेतेमंडळी सभागृहात तळपत असताना बबनराव ढाकणे, गणपतराव देशमुख, केशवराव धोंड��े, दत्ता पाटील, उत्तमराव पाटील, दिनकर बापू पाटील, जांबुवंतराव धोटे, गंगाधर फडणीस, मधू देवळेकर, मनोहर जोशी, प्रमोद नवलकर, छगन भुजबळ, राम नाईक आणि राम कापसे ही जोडगोळी, हशू अडवानी, प्रभाकर संझगिरी, प्रेमकुमार शर्मा, बी. टी. देशमुख, नितीन गडकरी, संजीवनी रायकर, व्यंकप्पा पत्की, निहाल अहमद, सदानंद वर्दे, एफ. एम. पिंटो, अण्णा डांगे, डॉमनिक गोन्साल्विस असे एक ना अनेक दिग्गज दोन्ही सभागृहात असत. प्रमोद नवलकरांच्या सरबत्तीने सत्ताधारी गांगरून जात तर शिवसेनेचे एकटे सदस्य असलेले छगन भुजबळ सत्ताधार्यांना घाम फोडत. (नारायण राणे आणि नितीन गडकरी यांना मी विरोधी पक्षनेते म्हणून बघितलं नाही पण त्यांचाही दरारा असाच होता असं सांगितलं जातं.) प्रश्नोत्तराचा तास म्हणजे मंत्र्यांना काट्याच्या वाटेवरून चालल्यासारखं वाटे. कारण विरोधी पक्षातले सदस्य सत्ताधारी पक्षाला अक्षरशः धारेवर धरत. प्रश्नांची उत्तरं देण्याची जबाबदारी असलेले\nराज्यमंत्री कसून अभ्यास करत आणि वरिष्ठ मंत्री त्यांना सांभाळून घेण्याची तयारी करत. अधिवेशन काळात घडणारे महत्त्वाचे प्रश्न, अन्याय-अत्याचारावर, हरकतीचा मुद्दा, लक्षवेधी आणि अन्य अस्त्रांचा अवलंब करून विरोधी पक्षाचे सदस्य सत्ताधारी पक्षाला जेरीस आणत. विशेष चर्चा, अर्थसंकल्पातील तरतुदीच्यामागे सामान्य माणसाचं हित आहे याची खातरजमा करण्यासाठी चर्चेच्या फैरी झडत असत आणि ती खातरजमा झाली नाही तर केवळ एक रुपयाची कपात करण्याची सांकेतिक सूचना मांडून विरोधी पक्षाकडून एकजुटीने सरकारच्या योजनेचं आणि प्रशासनाच्या गलथानपणाचे वाभाडे काढले जात असत. सभागृहात महत्त्वाच्या प्रश्नावर रात्री उशिरापर्यंत चर्चा होत, कायदा-उपकायद्याचा कीस काढला जात असे. सभागृहातून बहिर्गमन करण्याच्या घटना सातत्याने घडत नसत आणि बर्याच चर्चेनंतर अशी एखादी घटना घडली तर विरोधी पक्षाने एवढी टोकाची भूमिका घेतली म्हणजे आपलं काही चुकलं तर नाही ना, असा विचार सत्ताधारी करत असत. सरकारने अशी भूमिका घेतली नाही तर सरकारचे कान टोचणारे वि. स. पागे, शेषराव वानखेडे, शिवराज पाटील-चाकूरकर, शंकरराव जगताप, जयंतराव टिळक, रा. सु. गवई, ना. स. फरांदे, दत्ताजी नलावडे यांसारखे पीठासीन अधिकारी होते. सभागृह सलग बंद ठेवण्याची कृती तर अपवादानेच घडली या काळात. हे असं घडलं त्याचं कारण सत्ताधार्यांसोबतच विरोधी पक्षातही बहुसंख्येने लोकशाहीवर नितांत श्रद्धा असणारे आणि संसदीय अस्त्र, परंपरा, नियम यांची जाण असणारे सभागृहाचे सदस्य होते. ही अस्त्रं परजून आणि नियम पाळूनच सभागृहातच आपल्या लोकशाहीतील दीन-दलित-दुबळ्या-आदिवासी आणि सामान्य माणसाला आपण न्याय मिळवून देऊ शकतो याचा ठाम विश्वास लोकप्रतिनिधिंना होता. त्यामुळे सरकारला सभागृहात सळो की पळो करण्याचा मार्ग अवलंबला जात असे. राजकारण व्यवसाय किंवा करिअर नसून सामान्यांचे प्रश्न सोडवण्याचं माध्यम आहे आणि सभागृहं सरकारवर अंकुश ठेवण्यासाठी आहेत, प्रसंगी सरकारला वठणीवर आणण्यासाठी आहेत ही नैतिक जाणीव टोकदार होती. त्यामुळे सत्ताधारी पक्षाला विधिमंडळाचं अधिवेशन ही एक कसोटी तर विरोधी पक्षाला सरकारला कोंडीत पकडण्याची संधी वाटत असे. या समजातच आता पूर्ण बदल झाला आहे.\nराजकारण सत्तेसाठी आणि केवळ सत्तेसाठीच तेही स्वहित किंवा काही मोजक्याच्या हितासाठी अशी मानसिकता उजागर झाली आहे. राजकारण हा व्यवसाय किंवा करिअर असा समज बहुसंख्येने निर्माण झालेला आहे. त्यामुळे विरोधी पक्ष ही सरकारला अडचणीत पकडण्यासाठीची संविधानिक तरतूद आहे याचा विसरच पडला आहे. मला आठवते नागपुरला आमदार निवासातून सदस्य साध्या बसने सभागृहात जात, अनेकदा विरोधी पक्षनेते आणि काही मंत्रिही त्याच बसमध्ये असत, आमदार निवासातच आमदार वास्तव्य करत आणि येणार्या-जाणार्या प्रत्येकाला भेटत, त्याचं म्हणणं ऐकून घेत. आता निवडून आलेल्या बहुसंख्य सदस्यांचे पाय जमिनीवर राहिलेच नाहीयेत. आमदार निवासात बहुसंख्य सदस्य राहतच नाहीत, बसने प्रवास करत नाहीत, त्यांची सामान्यांशी असलेली नाळ तुटली आहे. सरकारला कोंडीत पकडून जनतेचे प्रश्न सोडवण्यापेक्षा सत्तेची स्वप्नं विरोधी पक्षाला पडतात. ती स्वप्नं पडायलाही हरकत नाही पण, काल सभागृहात\nज्या प्रश्नावर रान उठवलं त्याची चुणूकही आज लागत नाही, आज सभागृहात लावून धरलेला प्रश्न उद्या विसरला जातो अशी स्थिती आहे, जाब विचारण्याची जबाबदारी विसरून; सभागृहात प्रश्न सोडवू अशी आग्रही भूमिका घेण्यापेक्षा कामकाज सुरू होण्याआधीच सभागृहाचं काम होऊ देणार नाही अशी सत्ताधारी पक्षाला अनुकूल ठरणारी भूमिका (नाव कोणतंही असो) विरोधी पक्ष घेऊ लागला आहे. सभागृह चालूच देणार नाही अस��� अधिवेशनाआधीच जाहीर केलं जातं… विरोधी पक्ष आपली जबाबदारी विसरत चालला असल्याची ही लक्षणं आहेत. लोकशाहीतील कोणत्याच सत्ताधारी पक्षाला उत्तरदायित्व नको असतं. उत्तर देण्याचं दायित्व आलं की बंधनं येतात. कायदे, नियम-उपनियम पाळावे लागतात, कारभार क्रिस्टल क्लिअर ठेवावा लागतो आणि सामान्य माणसाच्या हिताचे निर्णय घ्यावे लागतात. साहजिकच सर्वपक्षीय सत्ताधारी संसदीय संकेताबाबत बेफिकीर झाले आहेत. आपण कसंही वागलो तरी जाब देण्याची वेळच येणार नाही असा त्यांचा गोड गैरसमज झाला आहे; जसं विधान मंडळात आहे तसंच गढूळलेपण संसदेत आहे. संसदीय राजकारणातल्या जाणकारांनी पुढाकार घेऊन तो समज दूर करेपर्यंत वातावरण असंच गढूळलेलं राहणार आहे.\nPrevious article मनुस्मृती आणि धर्मांतर एक प्रवास…\nNext article मराठवाडा नव्हे आत्महत्यावाडा\nप्लेग, करोना, चापेकर आणि रँड…\nकरोना व्हायरस : ७ दिवस सरकारी कार्यालयं बंद राहणार\nविधानसभेत भाजप मात्र स्वतंत्रपणे लढण्याच्या तयारीत : देवगड व सावंतवाडी मतदारसंघावर दावा\nलोकसभा निवडणूका संपल्यानंतर विधानसभा निवडणूका लवकरच होणार आहेत लोकसभेच्या निवडणुकीत भाजपसेना युती असतानाच …\nकाय आहे प्रज्ञा ठाकूरच्या शपथपत्रात \nमित्रांनो, सद्य परिस्थिती वर निराश किंवा नकारात्मक होवू नका.\nIPL 2019 – ८ युवा खेळाडूंना संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/%E0%A4%8F%E0%A4%B2%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%B8%E0%A5%80", "date_download": "2020-05-29T14:43:11Z", "digest": "sha1:W5DEGARMG245LKMLIUHO6ZHY6IJFMYIH", "length": 25144, "nlines": 316, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "एलआयसी: Latest एलआयसी News & Updates,एलआयसी Photos & Images, एलआयसी Videos | Maharashtra Times", "raw_content": "\nश्रमिक ट्रेनचा प्रवास 'या' व्यक्तींसाठी धोक्याचा; ...\nमुंबईत कोविड आयसीयू बेड्सची क्षमता संपली; ...\nमुंबई अग्निशमन दलातील ४१ जवान करोनाग्रस्त;...\nअबू आझमींच्या आंदोलनानंतर महिला वरिष्ठ पोल...\nकला, मनोरंजनचा धमाल आठवडा \n'सौर शहर' वसवणे कठिणच\nलडाखमध्ये आतपर्यंत घुसण्याचा चिनी सैनिकांचा डाव हो...\nपुलवामातील स्फोटकांनी भरलेली कार हिजबुलच्य...\nमोदी सरकार २.० : या निर्णयांनी गाजवलं पहिल...\n करोनाचे संकट नष्ट करण्यासाठी मंदिरा...\nया १३ शहरांनी संपूर्ण देशाची चिंता वाढवली\nनिर्बंधाचा अमेरिकेनेही विचार करावा; हाँगकाँग सरकार...\nडोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटला ट्विटरचा पु...\nनेपाळचे पंतप्रधान स्वतःच्याच देशात तोंडघशी...\nसीमा प्रश्नात तिसऱ्याची गरज नाही; चीनने अम...\nचीनसोबतचा वाद चिघळणार; अमेरिका घेणार 'हा' ...\nपोलिसांवर कृष्णवर्णीयाच्या हत्येचा आरोप; अ...\nतीन दिवसात सेन्सेक्सची १५०० अंकांची कमाई ; गुंतवणू...\nGDP वृद्धीला ब्रेक; 'करोना'पाठोपाठ अर्थव्य...\nकरोनामुळे अर्थव्यवस्थेचे मुख्य चाक चिखलात;...\nकरोनाचा धक्का; काल १२ तर आज १५ हजार जणांना...\nआता येणार खरे संकट; लॉकडाऊनमुळे निर्माण झा...\nसोने ७०५ रुपयांनी महागले; जाणून घ्या आजचा ...\nचीनने करोना पसरवून काय साधले, सांगतोय हरभजन सिंग\nविश्वचषकाच्या अंतिम फेरीत धोनीने दुसऱ्यांद...\n...तर डिव्हिलियर्स ३६० म्हणून ओळखला गेला न...\nधोनी क्रिकेटचा डॉन आहे; पकडने अशक्य\nट्वेन्टी-२० विश्वचषक होणार रद्द\nएकटा क्रिकेटपटू नव्हे, त्याचे संपूर्ण कुटु...\n... म्हणून अमिताभ आणि जया यांच्या लग्नात होते फक्त...\nगीतकार योगेश गौर यांचं वयाच्या ७७ व्या वर्...\nचार वर्षात तयार झाला 'हा' चित्रपट; ५ जूनला...\nजेव्हा सुश्मिता तिच्या प्रियकराची मुलाखत घ...\nअभिनेता सांगतोय लॉकडाउनमध्ये कसं रहायचं फि...\nविद्या बालननं केली 'नटखट' या शॉर्ट फिल्मची...\nशाळा १ जुलैला सुरू करण्याचा विचार; उपमुख्यमंत्री अ...\nCBSE: मार्क वाढवायच्या नावे फसवणूक; बोर्डा...\nव्यावसायिक अभ्यासक्रम शुल्क: मुंबई हायकोर्...\nसीए : जुलै परीक्षांच्या केंद्रात बदल करता ...\nअंतिम सत्र परीक्षा: मुख्यमंत्री करणार कुलग...\nSEBI Internship: सेबीत इंटर्नशीपची संधी\nमास्क, जरा हट के\nकरा कार्यक्षमता वाढवणारे व्यायाम\nमास्क, जरा हट के\nकरा कार्यक्षमता वाढवणारे व्यायाम\nवर्क फ्रॉम होम आणि स्वयंपाक\nवर्क फ्रॉम होमचा परिणाम\nएक आजोबा दवाखान्यात जातात\nवऱ्हाडी करोनाग्रस्त; नवं जोडपं लग..\nगावी जाण्यासाठी धारावीत श्रमिकांच..\nरेशन मिळत नसल्यानं महिलांचा ठिय्या\nकोविड सेंटर उभारलंय, पण वैद्यकिय ..\n५० दिवसांची मेहनत लॉकडाऊन ४.०मुळं..\nऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती; ..\nघर गाठण्यासाठी मजुरांची रेल्वे स्..\nनागपूरचे नीलेश साठे एनएचएआयचे वित्त सल्लागार\nईदनिमित्त मुस्लिम बांधवांचा निर्धार; मालेगावी संयमाचे दर्शन म टा...\n; यंदाच्या पावसाळ्यात पालिकेचा अंदाज\nमागील वर्षी २२५ ठिकाणी पाणी तुंबण्याची समस्या निर्माण झाली होती. यंदा त्यात आणखी ५६ नवीन जागांची भर पडली आहे. या बरोबरच मुंबईत यंदा तब्बल २९१ ठिकाणी पाण��� तुंबू शकते, असा अंदाज व्यक्त करत पालिकेने त्यावर उपाययोजना करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा कामाला लावली आहे.\n\\Bम टा प्रतिनिधी, औरंगाबाद\\Bतब्बल मार्च महिन्यापासून महापालिका शाळेत काम करणाऱ्या शिक्षकांचे पगार झाले नाहीत...\nशेअरमधील तेजीला ब्रेक; ही आहेत कारणे\nकरोनाचा प्रभाव असूनही मागील दोन आठवडे तेजीने सांगता करणाऱ्या शेअर निर्देशांकांत आज मोठी घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ५३६ अंकांच्या घसरणीसह ३१३२७ अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १५९ अंकांच्या घसरणीसह ९१५४ अंकावर बंद झाला.\nप्रीमियम भरण्यास महिनाभराची मुदतवाढमटा...\nयंदा एकही नवीन कॉलेज नाही\nकरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. परिणामी विद्यापीठांमध्ये नवीन कॉलेजांच्या मान्यतेच्या प्रस्तावांवर पुढील कार्यवाही करण्यासाठी आवश्यक कर्मचारी उपलब्ध नाहीत. याचबरोबर समितीने ज्यांचे प्रस्ताव नाकारले आहेत, त्यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी देणेही या कालावधीत शक्य होणार नाही. यामुळे ही तारीख वाढवून द्यावी, अशी मागणी विद्यापीठांकडून शासनाकडे करण्यात येत आहे.\nशेअर बाजार सावरला; गुंतवणूकदारांची भरपाई\nकरोना व्हायरस आणि खनिज तेल घसरणीच्या धक्क्यातून सावरलेल्या मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशनाकाने बुधवारी तेजीची वाट धरली. यामुळे सोमवारी झालेल्या नुकसानीत गुंतवणूकदारांची काही प्रमाणात भरपाई झाली.\nमुंबईमध्ये पर्यावरणपूरक होळी साजरी\nएलआयसीत नोकरभरती; २१८ जागा\nभारतीय जीवन बीमा निगम (लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन) ने AAO आणि AE या पदांसाठी अर्ज मागवले आहेत. एलआयसीमध्ये नोकरीसाठी जे प्रयत्न करत आहेत त्या सर्व उमेदवारांना अर्ज करण्याची सुवर्णसंधी आहे. AAO आणि AE या पदांच्या एकूण २१८ जागा रिक्त आहेत. यापैकी असिस्टंट इंजिनीअर (AE) च्या ५० जागा तर असिस्टंट अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर च्या १६८ जागा आहेत.\nनगरला येस बँकेत ग्राहकांची गर्दी\n'आरबीआय'च्या निर्बंधांमुळे खातेदार हवालदिल म टा...\nयेस बँकेच्या ग्राहकांमध्ये घबराट, मध्यरात्रीच एटीएममध्ये धाव\nसातत्याने आर्थिक स्थिती खालावत असल्याचे कारण देत भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) खासगी क्षेत्रातील येस बँकवर गुरुवारी निर्बंध लागू केले. बँकेला भांडवल उभे करण्यात अपयश आल्याने, बँकेच्या प्रशासनाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाल्याने तसेच एकूण व्यवसायाची गुणवत्ता घसरल्याचे कारण यासाठी रिझर्व्ह बँकेने दिले आहे.\n(पैसा झाला मोठा) बदल मंजूर झाल्यावरच करनियोजन हवे\nप्रश्न ःमी एका खासगी कंपनीत नव्यानेच नोकरीला लागलो आहे...\nबदल मंजूर झाल्यावरच करनियोजन हवे\nl मी एका खासगी कंपनीत नव्यानेच नोकरीला लागलो आहे...\nमाझं औरंगाबाद: जालना रोड, नव्हे ‘लाइफ लाइन’\ndeelipwaghmare@timesgroupcom जालना रोड म्हणजे औरंगाबादची 'लाइफ लाइन' प्रत्येकाला जालना रोडवर यावेच लागते...\nनिम्म्या शहराचा पाणीपुरवठा आज बंद\nशिंगणापूर योजनेच्या खांडसरी परिसरातील जलवाहिनी दुरुस्तीसाठी आज, सोमवारी निम्म्या शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. दुरुस्तीमुळे ए, बी, 'इ' वॉर्ड या भागांसह संलग्न उपनगरे व ग्रामीण भागातील पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे.\nनिम्म्या शहराचा पाणीपुरवठा सोमवारी बंद\nमटा प्रतिनिधी, कोल्हापूरशिंगणापूर योजनेच्या खांडसरी परिसरातील जलवाहिनी दुरुस्तीसाठी सोमवारी (ता...\nआयुष्यातील प्राधान्याच्या गोष्टी अशा ठरवा\nप्रत्येकाला आयुष्यात प्राधान्याच्या गोष्टी ठरवणं हे मोठं आव्हान असतं. कुटुंब, नोकरी हे सर्व करताना या सर्व प्राधान्याच्या गोष्टी ठरवाव्या लागतात. पण यात आपलं आर्थिक नियोजन मागे राहून जातं. एलआयसीने हीच गरज ओळखत ग्राहकांसाठी खास योजना आणली आहे. 'Pahle Life Insurance' असं या योजनेचं नाव आहे.\n‘मनीबॅक’ पॉलिसी; जाणून घ्या फायदे\nआपण मुदत तर निश्चित केली आहे, त्याचबरोबरीने आपणास किती रुपयांची गरज आहे तेदेखील आपण निश्चित करावे, जेणेकरून आपणास किती गुंतवणूक आज करणे गरजेचे आहे ते समजू शकेल. कुठल्याही प्रकारच्या ध्येयप्राप्तीसाठी आवश्यकता असते ती म्हणेज योग्य नियोजन व शिस्त यांची. गुंतवणूकदेखील याला अपवाद नाही.\nशाळा १ जुलैला सुरू करण्याचा विचार; उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती\nकरोनामुळे यंदा पायी आषाढवारी रद्द; हेलिकॉप्टरने पादुका पंढरीत नेणार\nGDP वृद्धीला ब्रेक; 'करोना'पाठोपाठ अर्थव्यवस्थेवर महामंदीचे संकट\nलडाखमध्ये आतपर्यंत घुसण्याचा चिनी सैनिकांचा डाव होता\nचीनने करोना पसरवून काय साधले, सांगतोय हरभजन सिंग\nगुंतवणूकदार मालामाल; सेन्सेक्सची ३ दिवसांत १५०० अंकांची कमाई\nउपमुख्यमंत्री म्हणतात, 'करोनाला घाबरण्याचे काहीच क���रण नाही'\nकरोनामुळे अर्थव्यवस्थेचे मुख्य चाक चिखलात; मंदीने दरवाजा ठोठावला\nLive: करोनामुळे यंदा प्रतिकात्मक आषाढी यात्रा; पायी दिंडी नाहीच\n... म्हणून अमिताभ आणि जया यांच्या लग्नात होते फक्त पाच व-हाडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.idainik.com/2019/02/blog-post_530.html", "date_download": "2020-05-29T13:47:47Z", "digest": "sha1:LFXGQF7OPPMD7YJ7K3IPU6R4XJ45HXAR", "length": 11056, "nlines": 37, "source_domain": "www.idainik.com", "title": "बारामतीत भाजप सक्षम उमेदवाराच्या शोधात", "raw_content": "\nबारामतीत भाजप सक्षम उमेदवाराच्या शोधात\nबारामती: भाजपचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आगामी निवडणुकीत घराचा रस्ता दाखवण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा तथा माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार हे गुगली’चा प्रयोग करीत आहेत. त्यासाठी त्यांनी विरोधकांची मूठ बांधण्याचा प्रयत्न केला. त्यात त्या काही प्रमाणात यशही आले आहे. तर पंतप्रधान होण्याच्या महत्त्वाकांक्षेने ते खासदारकीसाठी सज्ज झाले असून ते माढातून लढणार ही घोषणा करण्याचे केवळ औपचारिकता शिल्लक असल्याचे जाणकारांचे मत आहे. त्यातच शरद पवार यांची गुगली’ त्याच्यावरच उलटवणासाठी भाजपचे गेमचेंजर’ अमित शहा हे कामाला लागेले असून यंदा बारामती लोकसभेचा गड काबीज करण्यासाठी त्यांनी शड्डू’ ठोकले आहे. त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पूर्णपणे सपोर्ट’ केला असून त्यादृष्टीने व्यूहरचनाही आखली आहे. मात्र, या मतदारसंघात पवारांच्या कन्या तथा खासदार सुप्रिया सुळे यांना रोखण्यासाठी सक्षम उमेदवारांच्या शोधात भाजप असून त्यांना तो मिळणार की नाही हे आगामी काळात कळेलच.\nराष्ट्रवादीच्या हातून पर्यायाने शरद पवारांच्या हातून बारामतीची सत्ता मिळविणे सध्या तरी अशक्यच आहे. 1984च्या निवडणुकीपासून बारामती लोकसभा मतदारसंघावर पवार कुटुंबीयांचे वर्चस्व आहे. 1989 आणि 1994चा अपवाद वगळता इथून पवारांशिवाय इतर कोणी निवडून आलं नाही. अजित पवारही 1991मध्ये या मतदार संघातून खासदार म्हणून निवडून आले होते. मात्र त्याचवर्षी झालेल्या पोट निवडणुकीपासून 2004च्या सार्वत्रिक निवडणुकीपर्यंत शरद पवारांनी बारामतीचे प्रतिनिधित्व केले. तर 2004पासून हा मतदारसंघ पवारांनी कन्या सुप्रिया सुळेंकडे सोपविला आहे. दरम्यान, या मतदारसंघाला पर्यायाने पवारांच्या या अभेद्य बालेकिल्ल्यात कमळ फुलवण्यासाठी भा��पने जोरदार कंबर कसली आहे. त्यांचा वाढलेला एवढा आत्मविश्वास म्हणजेच गेल्या वेळची निवडणूक होय. 2014मध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर हे महायुतीचे उमेदवार होते. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळेंना मोठा संघर्ष करावा लागला होता. त्यावेळी देशभरात उसळलेली मोदी लाट, धनगर आरक्षणासाठीचे आंदोलन तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेद्वारे ऊस उत्पादक शेतकर्‍यांची मिळालेली साथ जानकरांच्या पथ्यावर पडली.\nमागील निवडणुकी वेळची आणि आत्ताची परिस्थिती बदलली आहे. हे लक्षात घ्यावे लागणार आहे. गेल्या निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघात येणार्‍या सहा विधानसभा मतदार संघांपैकी तीन ठिकाणी जानकरांना आघडी मिळाली होती. खरे तर बारामती विधानसभा मतदार संघातून सुप्रिया सुळेंना लीड मिळाल्याने त्यांचा विजय तरला असंच म्हणावे लागेल. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत देखील पक्षाचे सहापैकी दोनच आमदार निवडून आले होते. याच आत्मविश्वासावर अमित शहा आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी शड्डू ठोकले आहेत; मात्र हा आत्मविश्वास अहंकार ठरू नये, अन्यथा तोंडावर पडण्याची वेळ भाजपवर आल्याशिवाय राहणार नाही.\nराज्यात गेमचेंजर म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसची ओळख आहे. तर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना मानणारा मोठा समूह असल्याने छोट्या छोट्या गावातही त्यांचे मोठ्या संख्येने कार्यकर्ते आहे. तसेच कार्यकर्त्यांना कायम पदे देण्याबाबत आणि मोठे करण्यामागे शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांचा मोठा हात आहे. मात्र, आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तिकिटावर माढ्यातून खुद्द शरद पवार, बारामतीतून सुप्रिया सुळे व मावळमधून पार्थ पवार यांची नावे फिक्स’ झाल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे. मात्र, येथील जुन्या जाणत्या आणि विश्वासू कार्यकर्त्यांना वगळून पवार कुटुंबातील व्यक्तींना तिकीट दिल्याने विरोधक याचा प्रचारात उपयोग करणार यात कोणाचेही दुमत नाही. त्यामुळे घराणेशाही राष्ट्रवादीला नडणार असा जाणकारांचा अंदाज आहे.\nजानकर बळीचा बकरा बनणार\nबारामतीत कमळ फुलवणार असल्याची गर्जना होत असल्याने स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये जोश भरल्या गेला आहे. गतवेळच्या निवडणुकीसाठी तर स्वतः नरेंद्र मोदींनी बारामतीत सभा घेतली होती. या निवडणुकीत सुळे यांना ज��नकरांनी जोरदार टक्कर दिली होती. जानकर हे भाजपचे मित्र पक्षाचे असून ते कपबशी या चिन्हावर निवडणूक लढवितात. मात्र, आगामी निवडणूक भाजपच्या चिन्हावरच लढविणार असल्याचे जगजाहीर केले आहे, त्यामुळे जानकर यांचे तिकीट कापून त्यांना आमदारकीचा बकरा भाजप बनवणार की त्यांनाच कमळ’ चिन्हावर निवडणुकीसाठी तयार करणार हे आगामी काळ ठरवेलच. जर जानकर यांचे खासदारकीचे तिकीट कापलेच तर मग या मतदारसंघात सुळेंविरोधात भाजपकडून कोण याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.manogat.com/node/9119", "date_download": "2020-05-29T13:00:47Z", "digest": "sha1:Z4BMOXMRMLLMXWDLVAZ6AJF6PGPUDK2Q", "length": 5256, "nlines": 87, "source_domain": "www.manogat.com", "title": "आहे कठीण परि... | मनोगत", "raw_content": "\nप्रेषक मीरा फाटक (गुरु., २८/१२/२००६ - ०३:०९)\nआहे कठीण परि हो आनंददाता\nतू मूलतत्त्व त्याचे जाणून घेता\nवरील दोन ओळी डोळ्यासमोर ठेवून पुढील लेख लिहिले आहेत. हे लेख वाचून लोकांना गणिताबद्दल गोडी वाटायला लागेल अशी अपेक्षा करणे चुकीचेच नव्हे तर वेडेपणाचेही ठरेल. पण हे लेख वाचून गणिताची भीती किंवा नावड थोडी जरी कमी झाली तरी मला खूप समाधान वाटेल. गणिताच्या अभ्यासकांना मात्र ह्यात नवीन काही मिळणार नाही याची नम्र जाणीव आहे.\nसुधारणांसाठीच्या सुचवणींचे नेहमीप्रमाणेच स्वागत आहे.\nकलन, विकलन, समाकलन ›\nप्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.\nअनंताची कहाणी प्रे. सदानंद जोशी (बुध., २४/१०/२००७ - १२:१६).\nctrl_t ने कुठेही बदला.\nपरवलीचा नवा शब्द मागवा\nह्यावेळी ४ सदस्य आणि ४२ पाहुणे आलेले आहेत.\nसध्या एकही आगामी कार्यक्रम नाही.\nआता मनोगतावर सर्व ठिकाणी लेखन करताना शुद्धलेखन चिकित्सेची सुविधा उपलब्ध आहे, तिचा लाभ घ्यावा.\nतुम्ही मराठीसाठी काय करता \nमराठी शब्द हवे आहेत - १३\n२०१३ च्या दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवण्याचे आवाहन\nमराठी माती - मराठी माणसं - मराठी मती - मराठी मानसं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/photos/health/coronavirus-alert-young-perfectly-fit-healthy-killed-coronavirus-api/", "date_download": "2020-05-29T14:21:22Z", "digest": "sha1:FZAFPYAAUJH6YDXZHQYEWCXUTVC4QUQJ", "length": 29985, "nlines": 384, "source_domain": "www.lokmat.com", "title": "कोरोना अलर्ट... केवळ वृद्धच नाही; तर आता फिट अन् हेल्दी तरुणही ठरताहेत 'कोव्हीड-19' चे बळी! - Marathi News | Coronavirus Alert : Young perfectly fit healthy killed coronavirus api | Latest health News at Lokmat.com", "raw_content": "शुक्रवार २९ मे २०२०\nयेत्या �� जून रोजी राज्यातील सर्व बंदरावर काळे झेंडे दाखवून मच्छिमार करणार निषेध\nपारशीवाडा हिंदू स्मशानभूमीची विद्युतदाहिनी बंद असल्याने अंत्यसंस्काराची होते गैरसोय\nनौदलाच्या मुंबईतील पश्चिम कमांडमध्ये अतिनील निर्जंतुकीकरण सुविधा विकसित\nऑनलाईन शिक्षणासाठी शिक्षण व्यवस्थापनाचे ज्ञान असलेले शिक्षक आवश्यक\nकोरोनाच्या विळख्यात मराठी शाळा बंद करण्याचा घाट ... \nघाईघाईत उरकले होते अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांचे लग्न, वडील हरिवंशराय बच्चन यांनी ठेवली होत अट\nम्हणे, टोळधाड ‘अल्लाह का कहर’... ट्विट करून भलतीच फसली झायरा वसीम\nअजय देवगणसोबत लग्न होण्याआधी या व्यक्तीच्या प्रेमात आकंठ बुडाली होती काजोल\nमोजून तीन सिनेमे करून बॉलिवूडमधून गायब झाली ही सुंदर हिरोईन, संजय दत्तची आहे मामेबहीण\nTikTok चे रेटिंग 1.2 स्टारवरुन पोहचले 4.4 स्टारवर, गुगलने हटविले 80 लाख निगेटिव्ह रिव्ह्यूज\nकेस कापताना आता अशी घेतली जातीये खबरदारी\nरेल्वेचा पुन्हा अनागोंदी कारभार\n१५ जूनपासून शाळा नाही शैक्षणिक वर्षं सुरू होणार\n10च्या विद्यार्थ्यांना 'असे' मिळणार भूगोलाचे गुण\nमुलींच्या 'या' ५ सवयींमुळे मुलांना लगेच येतो राग; तुमच्यासोबतही नक्की होत असणार असा प्रकार\nCoronaVirus : लॉकडाऊनचा रोगप्रतिकारकशक्तीवर 'असा' होत आहे परिणाम; जाणून घ्या लक्षणं\nCoronavirus: आरोग्य कर्मचाऱ्यांवरील कोरोनाचा धोका टळणार; वैज्ञानिकांनी बनवला ‘स्पेशल बॉडीगार्ड’\nकोरोना लसीच्या शोधात भारतात कसं सुरु आहे संशोधन समजून घ्या 'या' गोष्टी\nपुरूषांना आपल्या शरीराबाबत माहीत असायलाच हव्यात 'या' ५ गोष्टी\nकर्नाटक- दिवसभरात नव्या २४८ रुग्णांची नोंद; राज्यातील आकडा २ हजार ७८१ वर\nऑनलाईन मद्य विक्रीच्या नावाखाली होणारी फसवणूक लक्षात घेता मुंबईत फक्त कॅश ऑन डिलिव्हरीवर भर\nयंदा पायी वारी जाणार नाही, हेलिकॉप्टर, वाहन किंवा विमानपैकी एक पर्याय वापरणार; उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बैठकीत निर्णय\nदेवालाही उन्हाची झळ... पुजाऱ्यांकडून कोल्ड्रिंग अन् चॉकलेट्सचा नैवेद्य\nछत्तीसगडचे पहिले मुख्यमंत्री अजित जोगी यांचे निधन\nदेशाचं नाव इंडियाऐवजी भारत करा; सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेवर २ जून रोजी सुनावणी\nCorona Virus: जगाला संकटात टाकून हे आनंदात जगतायेत; भज्जी चीनवर भडकला\nकर्नाटकात पुन्हा राजकीय संकट ��ेडीयुराप्पांविरोधात २० आमदार बंडाच्या पवित्र्यात\nछत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांचं निधन\nकोरोनामुळे जगभरात तब्बल 362,024 लोकांचा मृत्यू झाला आहे.\nक्रिकेट ऑस्ट्रेलियानं जाहीर केलेलं वेळापत्रक अंतिम नाही; BCCI ने दिले महत्त्वाचे संकेत\nCoronaVirus News : 'या' व्यक्तींनी शक्यतो प्रवास टाळावा, रेल्वे मंत्रालयाचं प्रवाशांना आवाहन\n आरोग्य विभागाचा निष्काळजीपणा; उंदीर आणि किड्यांनी खाल्ला मृतदेह\nराज्य सरकारचं मुख्यालय नागपुरात शिफ्ट करावे; काँग्रेसचे नेते आशिष देशमुख यांची मागणी\nठाणे - भाजपा नगरसेवक विलास कांबळे यांचा हॉटेलमध्ये झाला मृत्यू\nकर्नाटक- दिवसभरात नव्या २४८ रुग्णांची नोंद; राज्यातील आकडा २ हजार ७८१ वर\nऑनलाईन मद्य विक्रीच्या नावाखाली होणारी फसवणूक लक्षात घेता मुंबईत फक्त कॅश ऑन डिलिव्हरीवर भर\nयंदा पायी वारी जाणार नाही, हेलिकॉप्टर, वाहन किंवा विमानपैकी एक पर्याय वापरणार; उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बैठकीत निर्णय\nदेवालाही उन्हाची झळ... पुजाऱ्यांकडून कोल्ड्रिंग अन् चॉकलेट्सचा नैवेद्य\nछत्तीसगडचे पहिले मुख्यमंत्री अजित जोगी यांचे निधन\nदेशाचं नाव इंडियाऐवजी भारत करा; सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेवर २ जून रोजी सुनावणी\nCorona Virus: जगाला संकटात टाकून हे आनंदात जगतायेत; भज्जी चीनवर भडकला\nकर्नाटकात पुन्हा राजकीय संकट येडीयुराप्पांविरोधात २० आमदार बंडाच्या पवित्र्यात\nछत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांचं निधन\nकोरोनामुळे जगभरात तब्बल 362,024 लोकांचा मृत्यू झाला आहे.\nक्रिकेट ऑस्ट्रेलियानं जाहीर केलेलं वेळापत्रक अंतिम नाही; BCCI ने दिले महत्त्वाचे संकेत\nCoronaVirus News : 'या' व्यक्तींनी शक्यतो प्रवास टाळावा, रेल्वे मंत्रालयाचं प्रवाशांना आवाहन\n आरोग्य विभागाचा निष्काळजीपणा; उंदीर आणि किड्यांनी खाल्ला मृतदेह\nराज्य सरकारचं मुख्यालय नागपुरात शिफ्ट करावे; काँग्रेसचे नेते आशिष देशमुख यांची मागणी\nठाणे - भाजपा नगरसेवक विलास कांबळे यांचा हॉटेलमध्ये झाला मृत्यू\nAll post in लाइव न्यूज़\nकोरोना अलर्ट... केवळ वृद्धच नाही; तर आता फिट अन् हेल्दी तरुणही ठरताहेत 'कोव्हीड-19' चे बळी\nकोरोना अलर्ट... केवळ वृद्धच नाही; तर आता फिट अन् हेल्दी तरुणही ठरताहेत 'कोव्हीड-19' चे बळी\nCoronavirus Alert : इटली आणि स्पेनमध्ये कोरोनामुळे स्थिती आणखीनच वाईट झ���ली आहे. आता मृतांच्या वाढत्या आकडेवारीबाबत एक बाब समोर आली आहे.\nकोरोना व्हायरसचं थैमान काही केल्या थांबायचं नाव घेत नाहीये. जगभरात या व्हायरसमुळे मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. अमेरिकेत कोरोनामुळे 3100 पेक्षा अधिक आणि ब्रिटनमध्ये 1400 पेक्षा अधिक लोकांचा जीव गेलाय. या देशांमध्ये संक्रमण अधिक वेगाने पसरत आहे.\nतर इटली आणि स्पेनमध्ये कोरोनामुळे स्थिती आणखीनच वाईट झाली आहे. आता मृतांच्या वाढत्या आकडेवारीबाबत एक बाब समोर आली आहे. आता कोरोनामुळे अनेक फिट अन् हेल्दी तरूणही कोरोनाचे बळी ठरत आहेत.\nकाह तज्ज्ञांनी असे सांगितले की, जेव्हा जगभरातून हे सांगितलं गेलं की, कोरोना व्हायरसचा वृद्ध लोकांना जास्त फटका बसतो. तेव्हा तरूण मंडळींनी या गोष्टीला चुकीच्या पद्धतीने घेतलंय.\nअनेक देशातील तरूणांनी लॉकडाउनला न जुमानता पार्टी सुरूच ठेवल्या. यामुळेच कोरोनाचं संक्रमण पसरण्यास मदत झाली. पण आता अशा अनेक केसेस समोर येत आहेत, ज्यात फिट अन् हेल्दी तरूणांचाही कोरोनामुळे जीव गेला.\nडेली मेलच्या एका रिपोर्टनुसार, उत्तर लंडनमध्ये राहणारा अॅडम हार्किन्स पूर्णपणे फिट होता. त्याचं वय केवळ 28 वर्षे होतं. पण त्याचं नाव आता कोरोनाने जीव गमावलेल्यांच्या यादीत आलं आहे. त्याला इंड्यूस्ड कोमात ठेवण्यात आलं होतं. पण त्याला वाचवलं जाऊ शकलं नाही. त्याच्या आईनेही हेचं सांगितलं की, तो पूर्णपणे फिट होता.\nतर दुसरीकडे भारतीय वंशाची पूजा शर्मा बर्मिंघममध्ये राहत होती. 33 वर्षांच्या पूजाचाही कोरोनामुळे मृत्यू झाला. एक दिवसांआधीच तिचे वडील सुधीर शर्मा यांचाही कोरोनाने जीव घेतला होता.\nअसं असलं तरी कोरोना व्हायरसने एकूण मृतांच्या संख्येचं विश्लेषण केलं तर मोठ्या संख्येने वयोवृद्धच असल्याचे दिसते. पण आता कोरोना तरूणांनाही बळी करत आहे. तज्ज्ञांनी तर असा इशारा दिला की, ज्या देशांची आरोग्य सेवा चांगली नाही, तिथे अधिक जास्त लोकांचा मृत्यू होऊ शकतो.\nअनेक रिपोर्टमध्ये हा दावा करण्यात आला आहे की, जास्तीत जास्त तरूणांमध्ये कोरोनाची लक्षणे फारच कमी दिसतील तर काहींमध्ये अजिबात दिसणार नाहीत. पण वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे महानिर्देशक टेड्रोज ए गेब्रियेसुस हेही गेल्या आठवड्यात म्हणाले होते की, महामारीतून फिट आणि हेल्दी लोकही सुटणार नाहीत. वयोवृद्ध सर्वाधित पीडित होती, पण तरूणांना देखील कोरोना सोडणार नाही.\nएका आकडेवारीनुसार, अमेरिकेतील हॉस्पिटल्समध्ये भरती करण्यात आलेल्या 500 रूग्णांपैकी 20 टक्के रूग्ण म्हणजे 100 रूग्ण हे 22 ते 44 वयोगटातील होते.आयसीयूत भरती होणाऱ्या 10 रूग्णांपैकी एक रूग्ण तरूण असतो.\nलीड्स इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल रिसर्च व्हायरस एक्सपर्ट स्टीफन ग्रिफिन यांनी सांगितले की, प्रत्येकालाच धोका आहे. तुम्ही हे सांगू शकत नाही की कोण जिंकेल. लंडनच्या किंग्स कॉलेजमधील संक्रमित रोगांच्या एक्सपर्ट नथाली मॅकडरमॉट म्हणाल्या की, आम्ही 20 ते 39 वयोगटातील लोकांना लोकांना व्हायरसने मरताना पाहिलं.\nकोरोना वायरस बातम्या अमेरिका लंडन हेल्थ टिप्स आरोग्य\nअतिशय सुंदर आहे सोनू सूदची पत्नी, पाहा त्याच्या संपूर्ण कुटुंबियांचे फोटो\nया मराठी अभिनेत्रीच्या Hot and sexy अदा पाहून व्हाल क्रेझी\n‘रोडीज’ फेम रघुरामच्या चिमुकल्याचे फोटो व्हायरल, पाहा क्यूट फोटो\n'क्या खूब लगती हो बडी सुंदर दिखती हो', स्पृहा जोशीचे साडीतले फोटो पाहून तुम्हीही हेच म्हणाल..\n मराठमोळ्या हृता दुर्गुळेच्या साडीतील अदा पाहून व्हाल फिदा, म्हणाल- क्या बात\nमृण्मयी देशपांडेच्या हास्यावर आहेत सगळेच फिदा, तिचे हे फोटो पाहून तुम्ही व्हाल खल्लास\nLove Is Blind : मित्राची पत्नी अन् नातेवाईकाच्या प्रेमात पडलेत हे क्रिकेटपटू\nसानिया मिर्झाची 'मन की बात'; शोएबसोबत लग्न करण्यामागचं सांगितलं खरं कारण\nआलिशान घराची गरज कुणाला; सचिन तेंडुलकर, विराट कोहली यांच्या 'प्रायव्हेट जेट'चा थाटच न्यारा\nवाईटातून चांगलं; ... तर सहा महिन्यांत दोन वेळा होणार IPL स्पर्धा; क्रिकेटप्रेमींची चांदी\nशाहिद आफ्रिदीनं पुन्हा गरळ ओकली; भारतीयांबद्दल केलं वादग्रस्त विधान\nलाईफ झिंगालाला... क्रिकेट सामन्यांनी 'या' मुलींना बनवलं रातोरात स्टार\nCoronavirus: आरोग्य कर्मचाऱ्यांवरील कोरोनाचा धोका टळणार; वैज्ञानिकांनी बनवला ‘स्पेशल बॉडीगार्ड’\nCoronaVirus :चीनमध्ये दुसऱ्यांदा कोरोना विषाणूंचा वेगाने प्रसार; लक्षणांमध्ये होत आहेत 'हे' बदल\nकोरोनासोबत जगताना घरीच्याघरी 'अशी' सुरक्षितता बाळगाल; तरच इन्फेक्शनपासून लांब राहाल\ncoronavirus: लॉकडाऊनचे निर्बंध शिथील झाल्यावर घराबाहेर पडताना अशी घ्या स्वतची काळजी, अन्यथा...\n'ही' जीन्स असलेल्या लोकांना कोरोना विषाणूंचा धोका जास्त; संशोधनातून खुलासा\nCoronavirus : वस्त��� किंवा सरफेसला हात लावल्यावर कोरोना पसरण्याबाबत नवा खुलासा, वाचा काय सांगते नवीन गाईडलाइन...\nलाच मागणाऱ्या खासगी व्यक्तीवर कारवाई, संतोषवाडी येथील घटना\n ७५ दिवसांच्या चिमुरडीवर बापाने केला बलात्कार, अटकेनंतर गुन्ह्याची कबुली\n नुसरत भरुच्या दिसणार मराठी सिनेमाच्या हिंदी रिमेकमध्ये, लॉकडानमध्ये केली घोषणा\nराहुरीत लॉकडाऊनचा पहिला बळी; रोजगार नसल्याच्या नैराश्यातून मजुराने केली आत्महत्या\nम्हणे, टोळधाड ‘अल्लाह का कहर’... ट्विट करून भलतीच फसली झायरा वसीम\nहेलिकॉप्टरमधून येणार मानाच्या पालख्या; एका पालखीत असणार पाच वारकऱ्यांचा समावेश\nछत्तीसगडचे पहिले मुख्यमंत्री अजित जोगी यांचे निधन\nकर्नाटकात पुन्हा राजकीय संकट येडीयुराप्पांविरोधात २० आमदार बंडाच्या पवित्र्यात\nCoronavirus News: अजित पवारांची मोठी घोषणा; राज्य सरकार लवकरच देणार पॅकेज\nLockdown 5: मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर मोदी-शहांमध्ये महामंथन; 1 जूनपासून पुढे काय\n ७५ दिवसांच्या चिमुरडीवर बापाने केला बलात्कार, अटकेनंतर गुन्ह्याची कबुली\n अमित शाहांची सर्व मुख्यमंत्र्यांसोबत बैठक\nCoronaVirus News : कोरोनाच्या लढ्यात आशेचा किरण देशात \"या\" 9 औषधांची केली जातेय चाचणी\nCoronaVirus News: दिवसभरात २,५९८ जणांना बाधा; कोरोना रुग्णसंख्या ५९,५४६ वर\nCoronaVirus News: धारावीत कोरोनाचा विळखा होतोय सैल; महापालिकेची मेहनत फळाला\nजगभरातील कोरोना व्हायरस अपडेट्स", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://vidarbhakranti.com/?p=539", "date_download": "2020-05-29T14:45:57Z", "digest": "sha1:OVU4JEFBM6CEHVGDFYNRBFNY3FLUPYGO", "length": 17625, "nlines": 103, "source_domain": "vidarbhakranti.com", "title": "स्थानिकांचे जीवनमान सुधारण्यासाठी दुग्ध व्यवसायाला चालना द्या… मंत्री सुनील केदार – विदर्भ क्रांती", "raw_content": "\nआदिवासी विद्यार्थी संघाकडून व्येंकटापूर येथील गोरगरिबांना जीवनावश्यक वस्तूंचे किट्स वाटप\nआदिवासी विद्यार्थी संघाचं प्रयत्नाने मृत महिलेचा शव पोहोचला घरी\nस्थानिकांचे जीवनमान सुधारण्यासाठी दुग्ध व्यवसायाला चालना द्या… मंत्री सुनील केदार\nसिरोंचा तालुक्यातील बी.एस.एन.एल.ची इंटरनेट सेवा ठरली कुचकामी \nतालुका स्तरावर आदिवासी विकास मंडळ खरेदी करणार मका\nस्थानिकांचे जीवनमान सुधारण्यासाठी दुग्ध व्यवसायाला चालना द्या… मंत्री सुनील केदार\nस्थानिकांचे जीवनमान सूधारण्यासाठी दुग्ध व्यवसायाला ���ालना द्या : मंत्री, सुनिल केदार\nवडसा येथील वळू माता संगोपन व बदक पैदास केंद्रास पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत भेट\nगडचिरोली : स्थानिक लोकांना अर्थिक पाठबळ उपलब्ध होण्यासाठी तसेच त्यांचे जीवनमान सूधारण्यासाठी जिल्हयातील दुग्धव्यवसायाला चालना देणे आवश्यक असल्याचे मत राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास, क्रिडा व युवक कल्याण मंत्री सुनिल केदार यांनी व्यक्त केले. गडचिरोली येथील वडसा शासकीय यलु माता प्रक्षेत्र व बदक पैदास प्रक्षेत्र येथे भेटीवेळी ते उपस्थित अधिका-यांशी बोलत होते. यावेळी पालकमंत्री तथा मंत्री, इतर मागास बहुजन कल्याण, खार जमिनी विकास, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विजय वडेट्टीवार उपस्थित होते. यावेळी मंत्री सुनिल केदार यांनी संबंधित वळू माता संगोपन व बदक पैदास केंद्राच्या कामांचा आढावा घेतला. ते म्हणाले की वडसा हे राज्य स्तरावरील पशूधन विकास केंद्र म्हणून निर्माण झाले पाहिजे. यातून स्थानिक लोकांना पशूधन व दुग्ध व्यवसायाबाबत चालना मिळून या क्षेत्रात विकास साधण्याची संधी त्यांना उपलब्ध होईल. यावेळी आमदार कृष्णा गजबे, माजी आमदार नामदेव उसेंडी, माजी आमदार आनंदराव गेडाम, उप विभागीय अधिकारी विशाल मेश्राम, तहसिलदार सोनवणे, जिल्हा परिषद सदस्य ॲड.राम मेश्राम आदी मान्यवर उपस्थित होते.\nयावेळी जिल्हयाचे पालकमंत्री वडेट्टीवार यांनी वडसा येथील केंद्रात आवश्यक वातावरण व जागा उपलब्ध असल्याचे मंत्री सुनिल केदार यांच्या निदर्शनास आणले. मग याठिकाणी अजून या केंद्रात सुधारणा करून देशातील सर्वोत्कृष्ट वळू पैदास केंद्र बनविता येईल, एक राज्यस्तरीय प्रशिक्षण केंद्र उभरता येईल असे मत व्यक्त केले. यामुळे शेतक-यांना चांगल्या प्रतीची दुभ्ती जनावरे व त्याबाबतची संगोपन प्रक्रिया याच ठिकाणी पाहता येईल. यासाठी तातडीने आराखडा निर्माण करून शासनास सादर करण्याचे निर्देश त्यांनी पशूसंवर्धन विभागातील अधिका-यांना दिले. वडसाला लागून असलेल्या या केंद्रात ४ तलाव, 6 बोरी तसेच बाजूने पाण्याचा कॅनल आहे. या ठिकाणी चांगला प्रकल्प उभारण्यास आपणाला वाव आहे असे ते म्हणाले.\nपशूधन प्रकल्पास निधी कमी पडू देणार नाही : पालकमंत्री विजय वडेट्टीवार\nपालकमंत्र्यांनी यावेळी वळू माता प्रक्षेत्रावर सद्यस्थितीत उच्च व उत्तम दुग्धोत्पादन असलेल्या देशी सहिवाल गायींची संख्या वाढवुन संवर्धन करण्याचे निर्देश दिले. यासाठी शासनाकडून अजिबात निधी कमी पडू देणार नाही असे त्यांनी अधिक-यांना सांगितले. यानुसार ताबडतोब परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. प्रक्षेत्रावर पशुपालनाविषयी उच्च दर्जाचे प्रशिक्षण केंद्र पुर्व विदर्भ विभागाकरिता विकसित करण्याबाबत आराखडा तयार करण्यासंदर्भात तातडीने काम हाती घ्या असे सांगून वळु माता प्रक्षेत्राकरीता प्रोजेक्ट रिपोर्ट बनवुन त्यानुसार कार्यावाही करण्याबाबतचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.\nवळू माता प्रक्षेत्रावर संरक्षण भिंत बाधण्याकरीता, बल्क मिल्क कुलर, मिल्कींग मशीन, हारव्हेस्टर चारा कटाई करण्याकरीता, बेलिंग मशीन, फ्रिजवाल गायींच्या शेडमध्ये फॉगर सिस्टीम, जनावरांकरीता नविन अत्याधुनिक शेड बांधणे इत्यादी करीता जि. नि. स. गडचिरोली अंतर्गत प्रस्ताव करण्याबाबत पालकमंत्री महोदयांकडुन निर्देश देण्यात आले.\nमंत्री, सुनील केदार यांनी बदक पैदास प्रक्षेत्रावरील पायाभुत बदक कळप क्षमता ३५० वरुन १००० करण्यात यावी अशा सूचना यावेळी केल्या. बदक पैदास प्रक्षेत्रावर महिन्याला ५००० एकदिवसीय बदक पिल्लांची निर्मीती करण्याचे नियोजन करण्यात येउन प्रक्षेत्राची उत्पादन क्षमता वाढविण्यात यावी असे त्यांनी प्रशासनास निर्देशित केले.\nसिरोंचा तालुक्यातील बी.एस.एन.एल.ची इंटरनेट सेवा ठरली कुचकामी \nआदिवासी विद्यार्थी संघाचं प्रयत्नाने मृत महिलेचा शव पोहोचला घरी\nआपला विदर्भ छत्तीसगड ताज्या घडामोडी तेलंगणा देश महाराष्ट्र मुलाखत राशिभविष्य रोजगार वार्ता संपादकीय\nअंजली तेंडुलकर अहमदनगरच्या शेतकऱ्यांमध्ये, सेंद्रिय शेतीला भेट\nहमदनगर : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सामाजिक उपक्रमात अग्रेसर आहे. आपल्या खासदार निधीतून त्याने अनेक ठिकाणी निधी दिलाय. मात्र त्याची पत्नी अंजली तेंडुलकर यांनीही त्याच्या पावलावर पाऊल टाकलं आहे. अंजली यांनी अहमदनगर जिल्ह्यातील सेंद्रिय शेतीची पाहणी करुन शेतकर्‍यांच्या मदतीसाठी हात पुढे केला. अंजली यांच्या स्नेही क्लिया इथे सेंद्रिय शेतीचा प्रचार आणि प्रसार करत आहेत. अंजली […]\nकरवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर परिसर पूर्ण प्लास्टिकमुक्त झाला आहे\nमंगळवेढ्याच्या स्पेशल हुरडा पार्ट्याना सुरुवात\nअमेरिकेचा पाकवर ड्रोन हल्ला, हक्कानीचा म्होरक्या ठार\nप्रीती झिंटांच्या संघात पोहोचला काश्मीरचा क्रिस गेल, लगावतो १००-१००मीटर लांब षटकार\nमुंबई : जम्मू-काश्मीरचा क्रिकेटर परवेझ रसूल आणि मध्यमगती गोलंदाज उमर नजीर यांना यंदाच्या आयपीएलच्या लिलावात कोणी विकत घेतले नाही. मात्र मंजूर अहमद डारला पहिल्यांदा आयपीएलमध्ये प्रवेश मिळाला. मंजूरला किंग्ज इलेव्हन पंजाबने १० लाख रुपयांना विकत घेतले. मंजूरने मुलाखतीत म्हटले होते, माझे लक्ष्य सध्या आयपीएल इतकेच आहे. गेल्या वर्षी पुणे वॉरियर्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्याकडून खेळलेल्या […]\nउद्या भारत-पाकिस्तान सेमीफायनल रंगणार, पाहा किती वाजता सुरु होणार मॅच\nएनआयएसाठी ‘मोस्ट वॉ़न्टेड’ अब्दुल मुश्ताक कुरेशीला अटक\nमुंबई : मुंबईतील २००६ रेल्वे ब़ॉम्बस्फोटाचा आरोपी इंडियन मुजाहिद्दीन या अतिरेकी संस्थेचा सभासद असलेल्या अब्दुल मुश्ताक कुरेशीला दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने अटक केली आहे. दरम्यान या दहशतवाद्यावर NIA ने ४ लाखांचे बक्षीस ठेवलं होतं. तर इंटरपोलने सुद्धा कुरेशीविरोधात विरोधात रेड कॉर्नर नोटीस काढली होती. अब्दुल कुरेशी हा बॉम्ब बनविण्यात एक्स्पर्ट अब्दुल कुरेशी हा बॉम्ब बनविण्यात […]\nशिर्डीत बनावट व्हीआयपी पास बनवून भाविकांची लूट\nया इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो गडचिरोली न्यायालयाअंतर्गत मर्यादित राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/sports/badminton/p-v-sindhu-beats-chen-yufei-entres-final/articleshow/70307527.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article1", "date_download": "2020-05-29T14:07:32Z", "digest": "sha1:JLVUA2QOLOYPZFMQKPOSNZ6FU6C6LJLW", "length": 7337, "nlines": 85, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nचीनला टक्कर देत पी. व्ही. सिंधूचा अंतिम फेरीत प्रवेश\nइंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत विजयी घोडदौड करत भारताचे आशास्थान असलेल्या पी. व्ही. सिंधूने अंतिम फेरीत धडक मा���ली आहे. उपांत्या फेरीत चीनच्या चेन यूफीवर २१-१९ आणि २१- १० अशी सहज मात करत सिंधूने अंतिम फेरी गाठली.\nचीनला टक्कर देत पी. व्ही. सिंधूचा अंतिम फेरीत प्रवेश\nइंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत विजयी घोडदौड करत भारताचे आशास्थान असलेल्या पी. व्ही. सिंधूने अंतिम फेरीत धडक मारली आहे. उपांत्या फेरीत चीनच्या चेन यूफीवर २१-१९ आणि २१- १० अशी सहज मात करत सिंधूने अंतिम फेरी गाठली.\nजकार्तामध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या तिसऱ्या मानांकित ओकुहाराला शह दिल्यानंतर सिंधूला उपांत्य फेरीत चीनच्या दुसऱ्या मानांकित चेन यूफी हिचा सामना करावा लागला. आज चेन यूफीवर कुरघोडी करत सिंधूने अंतिम फेरीत प्रवेश केला.\n४६ मिनिटे रंगलेल्या या सामन्यात ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या सिंधूला सुरुवातीला स्थिरावण्यासाठी जरा वेळ लागला. प्रथम काही गुणांनी मागे पडल्यावर दमदार पुनरागमन करत २६ मिनिटांत २१-१९ अशी कमाई तिने केली. दुसऱ्या पट्टीवर खेळताना तिने विरुद्ध खेळाडूला गुण कमवण्याची अजिबात संधी दिली नाही आणि पुढील २० मिनिटातच विजेतेपद आपल्या नावावर नोंदवले. अंतिम फेरीसाठी सिंधूला पुन्हा एकदा जपानी खेळाडू अकाने यामागुची हिच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. यापूर्वी झालेल्या सामन्यात सिंधूने यामागुचीवर १०-४ अशी मात केली होती.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nदिव्यांग बॅडमिंटनपटूचा सरावाचा ध्यास...\nओकूहाराला नमवून सिंधू उपांत्य फेरीतमहत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nपी. व्हि. सिंधु ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती इंडोनेशिया खुली बॅडमिंटन स्पर्धा p v sindhu entres final p v sindhu Indonesia open badminton tournament\nश्रमिक ट्रेनचा प्रवास 'या' व्यक्तींसाठी धोक्याचा; रेल्वेचं आवाहन\nसोने ७०५ रुपयांनी महागले; जाणून घ्या आजचा भाव\nचीनसोबतचा वाद चिघळणार; अमेरिका घेणार 'हा' निर्णय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mediawatch.info/%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%80-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97-%E0%A5%AC/", "date_download": "2020-05-29T12:37:18Z", "digest": "sha1:NJNAE3XJ32ZY2ARAPTODTIKWQZ7YESHH", "length": 24906, "nlines": 100, "source_domain": "mediawatch.info", "title": "योगी भांडवलदार ( भाग ६) - Media Watch", "raw_content": "\nHome प्रत्ये��ाने वाचावं असं योगी भांडवलदार ( भाग ६)\nयोगी भांडवलदार ( भाग ६)\nसौजन्य – बहुजन संघर्ष\nअनुवाद – प्रज्वला तट्टे\nहे सर्व राजकीय उतार चढाव सुरू असतानाच रामदेवची श्रीमंती मात्र वाढतच होती. ३१ मार्च २०११ला रामदेवच्या कंपनीनं १६७ कोटींहून ३१७ कोटींवर फायदा गेल्याचं कागदोपत्री प्रथमच दाखवलं. मात्र एप्रिल २०११ मध्ये कंपनीच्या गेल्या दोन वर्षांची सेवा दिलेल्या आय आय एम पदवीधारक सी ई ओनं सी एल कमाल यांनी अचानक राजीनामा दिला. आणखी एक महत्वाच्या पदावरची व्यक्ती गेली. रंग, कापड आणि वीज उद्योगात उतरण्याची रामदेवची स्वप्न त्यामुळं धुळीस मिळतात की काय अशी स्थिती निर्माण व्हायला लागली तेव्हा एस के पात्रा या आयआयटीयन आणि भानू फार्मसच्या सी ई ओ ला रामदेवनं आपली कंपनी सांभाळायला बोलावलं.\nपत्रा पतंजलीत रुजू झाले तेव्हा रामदेवच्या चार ट्रस्टचं जाहीर केलेलं टर्न ओव्हर ११०० कोटी होतं, याव्यतिरिक्त चौतीस कंपन्यांचं जाळं होतं ज्यात गुंतागुंतीचे आर्थिक व्यवहार होते. प्रचंड भूखंड कुणाकुणाच्या नावानं घेतलेले होते. त्यातच सरकारी यंत्रणेचा सासेमिरा मागे लागलेला. योगा शिबिरांमधून येणारा पैशाचा ओघ इतका होता की तो कुठेतरी गुंतवून ठेवावा म्हणून बाबानं धंद्याचा नियोजनशून्य विस्तार वेगवेगळ्या क्षेत्रात केला होता. काही उत्तम दर्जाची यंत्र परदेशातून आयात करून ठेवली होती. काही यंत्र सामग्री पत्रा रुजू झाले तेव्हा पर्यंत पॅकेजच्या कार्टन मधून सुद्धा काढलेली नव्हती. आटा, च्यवनप्राश, रंग, जूस, बॉटलिंग, पॅकेजिंगचे असे काही कारखाने एका रात्रीतून काहीही नियोजन न करता उभे राहत होते. जूस काढण्याच्या कारखान्यातून जूस निघत नव्हता, १००मेट्रिक टनाची क्षमता असलेल्या आटा कारखान्यातून २मेट्रिक टन आटाच निघत होता. कंपनीत व्यवसायिकतेचा अभाव होता. पतंजली उत्पादनांकडे क्वालिटी कंट्रोल विभागाच्या मान्यता नव्हत्या की कर्मचाऱ्यांकडे आवश्यक ट्रेनिंग नव्हतं. उत्पादनांच्या खपाचा, बाजाराच्या दृष्टीनं संशोधनाचा, स्पर्धात्मक विश्लेषणाचा प्रचंड अभाव होता. कशाचं उत्पादन घ्यायचं हे ठरवून मग गुंतवणूक करण्यापेक्षा कंपनी आधी फूड पार्कसाठी जागा घेणे, कारखाना उभा करणे, मग यंत्र सामग्री घेणे आणि मग त्याचं काय करायचं ते जमेल तसे ठरवणे या क्रमानं काम करत होती. पत्रानं लेखिकेला सांगितलं, ‘ रामदेव बाबाला टूथब्रश, टूथपेस्ट, जूस, दलिया, मीठ, साबण, कॉस्मेटिकस ते कपडे धुण्याच्या पावडर पर्यंत सर्व काहीचं उत्पादन करायचं होतं’. त्यातच पत्राला या कंपन्यांचे एकमेकात गुंतलेले पाय काढायचे होते. कारण एकाच जागेत अनेक कंपन्यांचं ऑफिस असे आणि त्याच एकमेकांकडून माल मागवायच्या, एकमेकीला विकायच्या. कंपन्यांमध्ये आपापसात मालकी हक्कांचं जाळंच बनलं होतं. अनेक चार्टर्ड अकाउंटंट्सची नियुक्ती करून पत्रांनी हा गुंता सोडवला. २०११ च्या शेवटी शेवटी बालकृष्णची चौकशी संपून केस दाखल झाल्यावर त्याला फुरसत मिळाली आणि त्यानं दिव्य फार्मसी, आयुर्वेदिक औषध निर्मितीवर लक्ष केंद्रित केलं. पतंजली आयुर्वेदा लिमिटेड आणि पतंजली फूड पार्क रामदेवचा भाऊ राम भरत पतंजली बघू लागला. त्यावेळी रामदेव आपली काँग्रेस विरोधी आणि भाजप स्नेही भूमिका घेऊन राजकारण पेटवण्यात गुंतला असला तरी त्याच्या उत्पादनांकडेही पुरेपूर लक्ष देत होता. पण बाबा आपल्या भाषणांमध्ये तोंडात येतील ते आकडे लोकांवर फेकायला. १०० कोटींची उलाढाल असताना बेडकी फुगवून मल्टिनॅशनल कंपन्यांना पळवून लावण्याच्या गोष्टी करायचा. ‘मै आयटीसी को भगा दुगा, मै हिंदुस्थान लिव्हर को भगा दुगा” असं म्हणायचा पण त्यांच्याशी स्पर्धा करायला त्यांची व्यावसायिकता आणि त्यांची कार्यपद्धतीही अंगी बाणावनं जरुरी असते हे बाबाच्या गावीही नव्हतं, असं पत्रा सांगतात.\nआता पत्रांनी सूत्र हाती घेतल्यावर उत्पादनांचा स्तर सुधारण्यावर आणि वितरक-सुपर वितारकांचं व विक्रेत्यांचं जाळं विण्यावर भर दिला. तर तिथंही वितरकांमध्ये रामदेवचे भाई भतीजे घुसलेच. पत्रांनी रामदेवकडून प्रचार करण्यासाठी वाढीव आर्थिक तरतूद करवून घेतली. अनेक ठिकाणी रामदेवनं स्वतःचं डोकंही वापरलं. उदाहरणार्थ एका वर्तमानपत्राच्या मालकाला चार कोटींच्या जाहिरातींच्या बदल्यात पतंजलीला जास्त झालेली, च्यवनप्राश इन्व्हेंटरी देऊन टाकली. हा मालक त्यातून तयार झालेलं च्यवनप्राशचं वितरण आपल्या हजारो कर्मचाऱ्यांमार्फत करणार होता म्हणे शिवाय ते पाच हजार आरोग्य केंद्र जे आधीच फुकट तपासणाऱ्या डॉक्टरांच्या बहाण्यानं पतंजली उत्पादन विक्री करतच होते. सोबतच एक लाख स्वदेशी केंद्र सुद्धा उघडण्यात येणार होते. आधीच्याच स्वदेश��� केंद्रांच्या जागेचा भाग आता पतंजलीचे प्रॉडक्ट्स विण्यासाठीही होणार होता. वितरक त्यामुळे नाराज होण्याची शक्यता होती, पण रामदेवनं त्यांना लगेच विकलेल्या मालावर एक टक्का देऊ करून शांत केलं. १००कोटींचे उलाढाल करणारी कंपनी पत्रांच्या मार्गदर्शनाखाली२०१२ मध्येच ४४६ कोटींच्या उलाढाली पर्यंत पोहचली.\nपतंजलीनं आता अन्य कंपन्यांकडून मध घेऊन पतंजलीच्या नावे विकायलाही सुरुवात केली. मग पत्रांनी सुचवल्या प्रमाणे पतंजलीनं “शुद्ध गाईचं” असं सांगून तूप विकायला सुरुवात केली, जे पत्रा म्हणतात तसं, “ते बकरीच्या, का म्हशीच्या, का जर्सी गाईच्या दुधापासून बनलं आहे हे स्वतः रामदेवबाबा सुद्धा सांगू शकणार नाहीत” कारण वेगवेगळ्या राज्यातल्या दूध संकलन केंद्रांकडून ते एकत्रित केलेलं असतं. त्यातही रामदेवबाबा सरळ ‘साय’ मागवून त्यापासूनच तूप बनवतो. लोण्यापासून बनवलेलं तुपच आरोग्याला चांगलं असतं. पण आपण ज्याचा प्रचार करतो तेच विकलं पाहिजे असे काही नियम रामदेवनं कधी पाळलेच नाहीत” कारण वेगवेगळ्या राज्यातल्या दूध संकलन केंद्रांकडून ते एकत्रित केलेलं असतं. त्यातही रामदेवबाबा सरळ ‘साय’ मागवून त्यापासूनच तूप बनवतो. लोण्यापासून बनवलेलं तुपच आरोग्याला चांगलं असतं. पण आपण ज्याचा प्रचार करतो तेच विकलं पाहिजे असे काही नियम रामदेवनं कधी पाळलेच नाहीत पतंजली नूडल्स मध्ये अळ्या सापडल्यावर रामदेवनं उलट बातमी देणाऱ्या प्रसारमध्यमांवरच दोष दिले होते पतंजली नूडल्स मध्ये अळ्या सापडल्यावर रामदेवनं उलट बातमी देणाऱ्या प्रसारमध्यमांवरच दोष दिले होते “१०० टनाच्या वर तथाकथित गाईचं तूप रामदेवबाबा रोज विकतो. आणि प्रत्येक लिटरवर ५०-६०रुपये नफा कमवतो”, पत्रा सांगतात. तसंच पतंजली दंतकांती ही टूथपेस्ट ईतर ब्रँडच्या पेस्ट पेक्षा ४२%नी महाग असूनही मल्टिनॅशनल कंपन्यांच्या रागावर लोक घेतच आहेत.\nइतक्या उंचीवर दोन वर्षात नेल्यामुळं पत्रा सहाजिकच रामदेवच्या प्रेमास पात्र झाले आणि माशी शिंकली. बालकृष्ण आणि राम भरतला त्रास व्हायला लागला. त्यांनी रामदेवकडे कुरबुरी सुरू केल्या. रामदेवबाबा भाजप सोबत मिळून काँग्रेसला खाली खेचण्याच्या राजनीतीत पूर्णपणे गुंतला होता तेव्हा पत्रा मुक्तपणे कंपनीचे निर्णय घेऊ शकत होते. पण रामभरत आणि बालकृष्ण सोबत पात्रां��े खटके उडायला लागल्यावर रामदेवचं हरिद्वारला येणं वाढलं. बरं, कंपनीत रामदेव आला की त्याच्या पायासुद्धा पडावं लागे, जे पात्रासारख्या आयआयटियनच्या जीवावर येत होतं. खरं तर पात्रा पतंजली आयुर्वेद आणि फूडपार्क या दोन्हीचं काम पतंजली आयुर्वेदाचे सी ई ओ म्हणून एकाच पगारात करत होते. त्यांनी दुसऱ्याही कामाचे, फुडपार्कच्या कामाचे पैसे मागितले तर रामदेव म्हणे, “कसली पगारवाढ तुम्ही तर देशसेवा करत आहात तुम्ही तर देशसेवा करत आहात” कंपनीत काम करणाऱ्या सर्वच कर्मचाऱ्यांना पगार वाढीचा विषय काढला की हे ठरलेलं उत्तर मिळे. म्हणजे प्रत्येक कर्मचाऱ्यानं हे मानून चालायचं होतं की एका मोठ्या स्वदेशी चळवळीचा तो भाग आहे, म्हणून त्यानं कामाचा मोबदला घ्यायचा नाही.\nयाशिवाय बाहेर वाच्यता न झालेले अन्य आणखी अनेक प्रकार होतेच. जसं, कामगारांनी कारखान्यात प्रवेश करताना आपला मोबाईल प्रवेशद्वारावर जमा करायचा. एकदा एका कामगारानं आवळा कॅण्डी खाल्ली. रामभरतनं त्याला बेदम झोडपलं. देशी विदेशी बँकांच्या विश्लेषकांनी रामदेवच्या करखान्यांबद्दल चांगले अभिप्राय दिलेले नाहीत. इन्स्टिट्युशनल सेक्युरिटीज, कोटक सेक्युरिटीज लिमिटेडचे आनंद शाह म्हणतात, “कारखान्यांची स्थिती काही चांगली नाही…. मध आणि तूप कारखान्यात स्वच्छता पाळलेली नाही..शिवाय अमूल आणि नंदिनी कडून मलाई घेऊन तूप बनवलं जातं…त्यापूर्वीची कोणतीच व्यवस्था पतंजली कडे नाही..”\nसुपर- वितरक, वितरकांचेही अनेक प्रश्न आहेतच. मध्यप्रदेशच्या भोपाळ, ग्वाल्हेर, जबलपूर झोनचे सुपर वितरक कांकडे माल येणं अचानक बंद झालं, तेही अशावेळी जेव्हा पतंजली कडून त्यांना ९,४६,०००रुपये घेणं होते. महाराष्ट्रातून बुलढण्याच्या भगवानदास महांडे यांच्याकडून २२कोटी रुपयांचा बारीक गूळ घेण्याचा करार पाळला गेला नाही आणि त्यांचा धंदा बसला. पत्रांकडे सी इ ओ या नात्यानं या तक्रारी येत होत्या. हळू हळू पात्रांच्या लक्षात यायला लागलं की ही रामदेवची कार्यप्रणालीच बनली आहे. रामदेवकडून देणं लागत असलेल्या पैशांवरून एकदा पात्रांचा चांगलाच वाद झाला. जेव्हा ही बातमी हरिद्वार मध्ये पोहचली तेव्हा लोक स्वतःहून पात्रांकडे येऊन हरिद्वारात न थांबण्याचा, जीवाला जपण्याचा सल्ला देऊ लागले. त्याक्षणी पात्रांनी पतंजली सोडून दिली.\n(या लेखमा��ेतील आधीचे पाच लेख याच पोर्टलवर अन्यत्र उपलब्ध आहेत)\nPrevious articleदंगलीच्या हंगामात दिवस गेलेत मला…\nNext articleराजगुरु, संघ आणि स्वातंत्र्यलढा..\nअविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.\nहिंदुराष्ट्र ही महाभयानक आपत्ती : डॉ. बाबासाहेबांचा इशारा\n‘पुस्तकांच्या गावा’ ला गवसली समृद्धीची वाट\nभालचंद्र नेमाडे : एक आरभाट रसायन\nशरद पवारांच्या मनात काय \nमाय सिस्टर्स अँड ब्रदर्स…\nकट्टर धर्मवाद्यांच्या मुस्काटात हाणणारे नामदेवराय\nफाईव्ह-जी आणि पत्रकारितेतील बदलांची पंचसूत्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/business/business-news/jack-ma-retires-from-alibaba/articleshow/71070847.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article1", "date_download": "2020-05-29T14:27:29Z", "digest": "sha1:3WYF7IJQ4ITR3UGHZGCZKDE6OFL7MPFC", "length": 9443, "nlines": 107, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n'अलिबाबा'तून जॅक मा निवृत्त\nवृत्तसंस्था, बीजिंग'अलिबाबा' या कंपनीच्या माध्यमातून आर्थिक साम्राज्य निर्माण करणारे 'अलिबाबा' या जगप्रसिद्ध चिनी कंपनीचे संस्थापक जॅक मा मंगळवारी ...\nवृत्तसंस्था, बीजिंग 'अलिबाबा' या कंपनीच्या माध्यमातून आर्थिक साम्राज्य निर्माण करणारे 'अलिबाबा' या जगप्रसिद्ध चिनी कंपनीचे संस्थापक जॅक मा मंगळवारी वयाच्या ५५ व्या वर्षी निवृत्त झाले. झपाट्याने बदलणाऱ्या ई-कॉमर्स क्षेत्रातील अनिश्चितता वाढीस लागली असताना तसेच, अमेरिकेविरोधात सुरू असलेल्या व्यापारयुद्धाच्या काळात ही चिनी कंपनी जॅक मा यांच्या अनुपस्थितीत कशाप्रकारे वाटचाल करेल, याविषयी येथे चिंता व्यक्त होत आहे. 'तुम्ही अभिनव विचार करत आहात, म्हणजे आजच्या दिवसाकडे उद्याच्या दृष्टिकोनातून पाहात आहात' असे मनोगत मा यांनी व्यक्त केले. मा २०२०च्या वार्षिक सर्वसाधारण सभेपर्यंत संचालक मंडळावर कार्यरत असतील.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nसोनं झालं स्वस्त ; सलग तिसऱ्या सत्रात सोने दरात घसरण...\nलॉकडाउन मुदतवाढ अत्यंत घातक; आनंद महिंद्रांचे रोखठोक मत...\n ४.७५ कोटी भारतीयांची माहिती विकली\nदेशात महामंदी अटळ; अर्थव्यवस्था ५ % आक्रसणार...\nसोने महागले ; तेजी मागील हे आहे कारण...\nओला, उबरमुळे वाहन क्षेत्रात मंदी: सीतारमनमहत्तवाचा लेख\nविजय मल्ल्याला मोठा झटका\nएअर इंडियाकडून प्रवाशांसाठी मोठी घोषणा\nRBI च्या महत्वाच्या घोषणा\nतर करोनाचा धोका आणखी वाढेल; IMFने दिला इशारा\nCBSE: मार्क वाढवायच्या नावे फसवणूक; बोर्डाने केले सावध\nकरोनामुळे पायी आषाढवारी रद्द; हेलिकॉप्टरने पादुका पंढरीत नेणार\n... म्हणून अमिताभ आणि जया यांच्या लग्नात होते फक्त पाच व-हाडी\nपुलवामातील स्फोटकांनी भरलेली कार हिजबुलच्या दहशतवाद्याची; भावाला अटक\nनिर्बंधाचा अमेरिकेनेही विचार करावा; हाँगकाँग सरकारचा इशारा\nप्रसिद्ध गीतकार योगेश गौर यांचं वयाच्या ७७ व्या वर्षी निधन\nमोदी सरकार २.० : या निर्णयांनी गाजवलं पहिलं वर्ष\n करोनाचे संकट नष्ट करण्यासाठी मंदिरात दिला नरबळी\nविद्या बालननं केली 'नटखट' या शॉर्ट फिल्मची निर्मिती\nडोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटला ट्विटरचा पुन्हा आक्षेप\nCBSE: मार्क वाढवायच्या नावे फसवणूक; बोर्डाने केले सावध\nप्रसिद्ध ज्योतिषी बेजन दारूवाला यांचे निधन; करोनामुळे मृत्यू\n३ हजार रुपयांच्या डिस्काउंटवर मिळतोय हा जबरदस्त फोन, पाहा किंमत\nसकाळी रिकाम्या पोटी पाण्यासह कच्चे लसूण खा, या गंभीर आजारांचा धोका होईल कमी\nव्यावसायिक अभ्यासक्रम शुल्क: मुंबई हायकोर्टाचा राज्य सरकारला दणका\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/photos/entertainment-gallery/1222983/wrestler-danish-ali-to-play-hanuman-in-siya-ke-ram/", "date_download": "2020-05-29T14:35:19Z", "digest": "sha1:3HEPZPUXTOZDTCIYTZJTTBUDSFVOFAYY", "length": 11471, "nlines": 199, "source_domain": "www.loksatta.com", "title": "PHOTOS: ‘सिया के राम’मधील हनुमान | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात ४५ हजार चाकरमानी दाखल\nमाथेरानमधील घोडय़ांसाठी अनंत अंबानींकडून खुराक\nरिक्षातूनही आता करोना रुग्णांची वाहतूक\nधुळ्यात पोलिसाला करोनाची लागण\nभाडय़ाची दुकाने रिकामी होण्यास सुरुवात\n‘सिया के राम’मधील हनुमान\n‘सिया के राम’मधील हनुमान\nछोट्या पडद्यावरील 'सिया के राम' मालिकेत हनुमानाचे आगमन होणार असून, कुस्तीपटू दानिश अख्तर सैफी हनुमानाच्या भूमिकेत दिसणार आहे. हनुमानाच्या भूमिकेबाबत उत्साही असलेला दानिश लकरच चित्रीकरणास सुरुवात करणार आहे. प्रभू रामचंद्र आणि हनुमान यांच्या आशीर्वादामुळेच आपली या भूमिकेसाठी निवड झाल्याचे दानिशचे म्हणणे आहे. (सौजन्य - फेसबुक)\nसर्व काही स्वप्नवत असून आपण कधी अभिनयच्या क्षेत्रात येऊ असे वाटले नव्हते. मालिकेचे दिग्दर्शक निखिल सिन्हा यांनी मला एका कुस्ती सामन्यादरम्यान पाहिले होते. त्यानंतर त्यांनी माझ्याशी संपर्क साधून त्यांची मनिषा बोलून दाखवली. त्यांच्यामुळेच मी ही भूमिका साकारत आहे. भूमिका उत्तमरित्या पार पाडण्यासाठी अभ्यास करत असून, गेल्या तीन महिन्यांपासून अभिनय सुधारण्यावरदेखील भर देत असल्याचे त्याने सांगितले. (सौजन्य - फेसबुक)\nरामायणातील हनुमान ही दानिशची सर्वात आवडती व्यक्तीरेखा असल्याने ही भूमिका साकारणे त्याच्यासाठी खूप महत्वपूर्ण आहे. मालिकाकर्त्यांकडून तीन महिने त्याच्या लूकवर काम करण्यात आले, आता हैदराबादमध्ये चित्रीकरणास सुरुवात झाली आहे. (सौजन्य - फेसबुक)\nदानिशचे गुरू खली हे देखील भगवान हनुमानाचे भक्त असून, ते सतत आपल्याजवळ हनुमान चालीसा ठेवतात. शाकाहार घेणारा दानिश अधिक मात्रेत पौष्टिकता मिळविण्यासाठी अंड्यांचे सेवन करतो. (सौजन्य - फेसबुक)\nमूळ बिहारमधील असलेल्या दानिशने दी ग्रेट खली आणि महान कुस्तीपटू संग्रामसोबत काम केले आहे. सहा फूट सहा इंच उंचीच्या दानिशचे वजन १३० किलो आहे. (सौजन्य - फेसबुक)\nसकाळी सात वाजता उठणारा दानिश फळांचे सलाड खाऊन दिवसाची सुरुवात करतो. दिवसभरात पाच लिटर दूध पितो, तर ४५० ग्रॅम तूपाचे सेवन ��रतो. जवळजवळ ५०० ग्रॅम सुकामेवा खातो. जेवणात आमटी-भात, पनीर आणि ग्रीन सलाड सेवन करतो. रोज सहा ते आठ तास व्यायाम आणि कुस्तीचा सराव करतो. (सौजन्य - फेसबुक)\nसिया के राम मालिकेतील अभिनेत्री संपदा वाजबरोबर दानिश अख्तर.\nदानिशची WWE साठी निवड झाली होती, परंतु, विसा मिळण्यात अडचणी आल्याने तो जाऊ शकला नाही. भविष्यात संधी मिळाल्यास जायला नक्की आवडेल असे त्याचे म्हणणे आहे. (सौजन्य - फेसबुक)\nअभिनेत्री सोनाली बेंद्रेसमवेत दानिश अख्तने काढला सेल्फी.(सौजन्य - फेसबुक)\nगर्लफ्रेण्डला भेटायला बिहारला जायचंय; बॉयफ्रेण्डच्या विनंतीवर सोनू सूद म्हणतो...\nअपेक्षा सोडली; अक्षय कुमारच्या 'पृथ्वीराज चौहान'चं भव्य सेट पाडणार\nविराटने अनुष्काला घटस्फोट द्यावा, भाजपा आमदाराची 'त्या' वादावरुन मागणी\n'तुमची नेहमी आठवण येते'; विलासरावांच्या जयंतीनिमित्त रितेश भावूक, पाहा व्हिडिओ\nफक्त एक काॅल करा; सोनू सूदचं स्थलांतरितांना मदतीचं आश्वासन\nबदलापूरची जांभळं पिकली झाडावरती..\nटाळेबंदीत बंदोबस्तासह गुन्हेगारीस आळा घालण्याचे आव्हान\nरिक्षातूनही आता करोना रुग्णांची वाहतूक\nसांस्कृतिक नगरांमधल्या कट्टय़ांचा ऑनलाइन आविष्कर\nVIDEO: गिरीश कुबेरांनी वाङ्‌मयचौर्य केले का", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.nobroker.in/blog/tips-on-how-to-rent-your-house/", "date_download": "2020-05-29T12:51:50Z", "digest": "sha1:6WR55VLLZNZDC7YV2SQG3DODIRQPTXQR", "length": 9250, "nlines": 65, "source_domain": "www.nobroker.in", "title": "तुमचे घर भाडोत्री देण्यासाठीच्या काही टिप्स - NoBroker.com", "raw_content": "\nHome/तुमचे घर भाडोत्री देण्यासाठीच्या काही टिप्स\nतुमचे घर भाडोत्री देण्यासाठीच्या काही टिप्स\nतुमचे घर भाडोत्री देण्यासाठीच्या काही टिप्स\nतुमचे घर भाड्याने देणे,ही एक अशी गोष्ट आहे जिथे प्रयत्नांची गरज असते.कारण पहिलंतर, त्याच्याशी तुमचे भावनिक मूल्य संलग्न असतात, आणि दुसरं म्हणजे भाडेकरू, घर व्यवस्थित वापरतील अन सुस्थितीत ठेवतील ना, ह्याबद्दल तुम्हाला चिंता वाटणे,जेकी बरोबरच आहे.शेवटी हा विचार की,भाडेकरू आपल्या घरात किती काळ टिकेल, आणि आपण भाडेकरु किती काळ टिकवू इच्छित आहात. याचा विचार कदाचित त्रासदायक ठरू शकतो, जर तुम्ही दोघांनीही भाडेकरार केलेला नसेल तर.\nघर भाडोत्री देण्याच्या प्रक्रियेबद्दल मदत करण्यासाठी काही टिप्स खाली दिलेल्या आहेत.\nतुमच्या परिसरामध्ये असलेल्या घरभाड्याविषयी आधी माहिती करून घ्या,जर ही माहिती मिळण्यास तुम्हाला अडचण येत असेल, तर मग तुम्ही स्वतः एका भाडेकरूच्या स्वरुपात, त्या परिसरामध्ये फिरून, स्वतः भाडेकरू असल्याचे भासवून, भाड्याचा अंदाज घेऊ शकता. यामुळे तुमच्या जागेला मिळणाऱ्या भाड्याचा ही अंदाज तुम्हाला येईल. नोब्रोकर.कॉम या वेबसाईटवर तुमचं भाडं जाणा, हे एक असं फीचर आहे जे तुमच्या मालमत्तेचं योग्य भाडे दर्शवतो. तुम्ही घर भाड्याने देऊ इच्छित असल्यास तुम्ही आम्हाला कॉल करून विचारू शकता.हे आपल्याला भाडे किंमतीबाबतच्या पातळीची कल्पना देईल, आणि आपल्याला घर भाड्याने द्यायच्या वेळेस मदतिचं ठरेल.\nREAD लॉकडाऊन दरम्यान आपली कार आणि बाइक चालू स्थितीत कशी ठेवावी\nआपले घर अधिक आकर्षक वाटण्याकरिता, आवश्यक असलेल्या ,हव्या त्या सुधारणा करा. कधीकधी, एखाद्या खोलीच्या कोप-यात एक दिवा किंवा इनडोअर प्लांट ठेवण्यासारखे सर्वात सोपे व कमी खर्चिक पर्याय देखील घराला एक विलक्षण अनुभव देऊ शकतात.गालिचा साफ करणे,उडालेला रंग देऊन घेणे आणि खिडकीचे पडदे बदलणे,ह्या गोष्टींकडे आपण अल्पकालीन मूल्य जोडणी म्हणून देखील पाहू शकता.\nऑनलाइन या आणि ब्रोकरेज वाचवा\nतुमच्या घराला ऑनलाइन पोर्टल्सच्या यादीत समाविष्ट करा,जिथे ब्रोकर लोकांचा अडथळा नसेल. जेणेकरून तुमच्या घर भाड्याने देण्याच्या प्रक्रियेमध्ये तुम्ही स्वतः वैयक्तिक लक्ष देऊ शकता. तुम्ही तुमच्या पसंतीनुसार भाडेकरूंसाठी निवड-निकष ठरवू शकता.\nग्राहक घर-शोध नमुना अभ्यास, सूचित करतो की, शुक्रवारी पोस्ट केलेल्या भाडे जाहिराती ,इतर दिवशी पोस्ट केलेल्या जाहिरातींपेक्षा जास्त वेळा बघितल्या जातात. कदाचित कारण लोक आठवड्याचे शेवटचे दिवस त्यांच्यासाठीचे घर शोधण्यात घालवतात.\nभाडेकरू म्हणून तुम्हाला कोण पाहिजेत\nआपण आपले घर, कुटुंबास किंवा जवळच्या मित्रांना भाड्याने देऊ इच्छित असाल ,कारण यामुळे आपल्याला आपले घर चांगल्या हातांमध्ये असल्याचे आश्वासन मिळते. हे बरे राहील कि ,आपले घर कोणासाठी म्हणून भाड्याने द्यायचे ,हे आधीच ठरवले पाहिजे किंवा आपल्या जागेसाठी कोण योग्य भाडेकरू होऊ शकेल याचा एक अंदाज घेतला पाहिजे,म्हणजे कुटुंबासाठी, बॅचलर्ससाठी ई.\nREAD आपल्याला रजा,परवाना करार आणि भाडे करार यामधील फरक माहित आहे काय\nआम्हाला आशा आहे की, वरील माहितीमुळे आपल्या घराला, भाड्याने देण्याची प्रक्रिया सुलभ होईल.जर तुम्हाला अजून माहिती व मदत हवी असेल तर नोब्रोकेर ला भेट द्या.आमच्याकडे,कोणत्याही ब्रोकरेजशिवाय आपल्याला आवश्यक असलेली मदत मिळू शकेल.\nमुंबईमधील सर्वात उंच अशा 7 इमारती\n2020 साठी फरीदाबादमध्ये राहण्यासाठीचे स्वस्त ठिकाणे\nलॉकडाऊन दरम्यान करून बघण्यासाठीच्या,अद्वितीय आणि अफाट अशा 6 घर सजावट कल्पना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.manogat.com/node/25391", "date_download": "2020-05-29T12:31:59Z", "digest": "sha1:DIZKMDAEOFLXAW3ZYTMCC3XDPHF6MYBJ", "length": 5540, "nlines": 90, "source_domain": "www.manogat.com", "title": "गराचा मेथांबा | मनोगत", "raw_content": "\nस्वगृह › पाककृती ›\nप्रेषक मराठीप्रेमी (बुध., १६/०४/२०१४ - १०:३०)\nकैरी १ मध्यम आकाराची, गूळ - १ वाटीभर, साखर - २ चमचे, मीठ , तिखट\nफोडणीचे साहित्य : तेल २ चहाचे चमचे, मोहोरी, जिरे, हिंग, मेथ्या, मिरी -३ -४ दाणे, २ लवंगा,\nकढी पत्ता,- १ काडी , लाल सुकी मिरची -२, हळद\nप्रथम कैरीची सालं काढून ती थोडं पाणी घालून कुकर मध्ये वाफवून घ्यावी,. थंड झाल्यावर गर वेगळा करून घयावा. त्यात गूळ, साखर , चवी पुरते मीठ व थोडे तिखट मिसळून एकजीव करावे.\nजाड बुडाच्या पातेल्यात तेल व फोडणीचे इतर साहित्य घालून त्यात हा गर ओतावा व पटपट ढवळावे. गरज वाटल्यास अर्धा कप पाणी घालावे. खदखद उकळी येई पर्यंत शिजवावे व गॅस बंद करून झाकण टाकून मुरु द्यावे.\nपोळी - पराठ्याबरोबर खायला चटकदार, आंबट गोड 'गराचा मेथांबा' तयार आहे\nप्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.\nctrl_t ने कुठेही बदला.\nपरवलीचा नवा शब्द मागवा\nह्यावेळी ७ सदस्य आणि ३६ पाहुणे आलेले आहेत.\nसध्या एकही आगामी कार्यक्रम नाही.\nआता मनोगतावर सर्व ठिकाणी लेखन करताना शुद्धलेखन चिकित्सेची सुविधा उपलब्ध आहे, तिचा लाभ घ्यावा.\nतुम्ही मराठीसाठी काय करता \nमराठी शब्द हवे आहेत - १३\n२०१३ च्या दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवण्याचे आवाहन\nमराठी माती - मराठी माणसं - मराठी मती - मराठी मानसं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/tmc-election-2017", "date_download": "2020-05-29T13:49:21Z", "digest": "sha1:C4UR7SONWP75IIS6OR5ASMZVIQW4DH7K", "length": 4723, "nlines": 88, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम ���ालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n​ ठाण्याच्या महापौरांची आज निवड\n​ ठाण्याच्या महापौरांची आज निवड\nकाँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत पुन्हा बिनसले\nकाँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत पुन्हा बिनसले\nविरोधी पक्षनेत्याचे घड्याळ कुणाला\nविरोधी पक्षनेत्याचे घड्याळ कुणाला\nमिलिंद पाटणकर भाजपचे गटनेते\nठाणेकरांमध्ये ‘दुसरे’, पालिकेत मात्र ‘तिसरे’\nठाणेकरांमध्ये ‘दुसरे’, पालिकेत मात्र ‘तिसरे’\nमिलिंद पाटणकर भाजपचे गटनेते\nशिवसेनेचे ठाणे, ठाण्याची शिवसेना\nआव्हान पारदर्शकता आणि विकासाचे\nआव्हान पारदर्शकता आणि विकासाचे\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=3956", "date_download": "2020-05-29T12:48:58Z", "digest": "sha1:KI2DZWFO7O3A47NT4W77D5BKEQMJJERG", "length": 10122, "nlines": 77, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nVNX मराठी न्यूज चॅनल\nगृह विलगीकरण म्हणजे काय \nनिवडणूक कर्तव्यावर पायी चालून जातांना भोवळ येऊन पडल्याने शिक्षकाचा मृत्यू\nईडीला चिदंबरम यांच्या चौकशीची परवानगी\nश्री संत गाडगेबाबा एकता गणेश मंडळाला जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांची भेट\nनिवडणुकीच्या तोंडावर भाजप - शिवसेनावासी झालेल्या १९ आयारामांचा दारुण पराभव\nकेंद्र सरकारचा नोकरदार वर्गाला मोठा दिलासा : पाच लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना कर भरावा लागणार नाही\nबँक ऑफ बडोदा ( विजया बँक ) च्या ११२ व्या स्थापना दिनी २० जुलै ला रक्तदान शिबिर\nएक्झीट पोल: जनमताचा कौल भाजप, शिवसेनेच्याच बाजूने\nऑनलाईन ,एटीएम द्वारे व्यवहार करताना वजा झालेली रक्कम पाच दिवसांच्या आत ग्राहकांना देण्याचे आदेश\nमुंबईतील स्त्री शक्ती सन्मान महोत्सवात गडचिरोलीच्या महिलांचा सन्मान\nजिल्ह्याच्या ७०.२६ टक्के मतदानामागे मतदार व निवडणूक कर्मचाऱ्यांचे योगदान तर पोलीस दलाचे पाठबळ : शेखर सिंह\nकोरोना : ३ मे पर्यंत रेल्वे आणि विमान सेवाही बंदच राहणार\nघरगुती वादावरून सख्या भावाला मारहाण करणाऱ्या आरोपीस शिक्षा\nनक्षलवाद्यांनी पुन्हा काढले डोकेवर\nनिवडणुकीत १ लाखांहून अधिक व्हीव्हीपॅटचा वापर होणार\nमोहरम (ताजिया) निमित्�� समस्त जनतेला हार्दिक शुभेच्छा - मा. अजयभाऊ कंकडालवार\nआंध्र प्रदेश विधानसभेचे माजी अध्यक्ष , टीडीपीचे ज्येष्ठ नेते कोडेला शिव प्रसाद राव यांची आत्महत्या\nवन्यप्राण्यांची शिकार व जंगलतोड बंद व्हायला पाहिजे : अनिकेत आमटे\nबिरसा मुंडा युवकांसाठी प्रेरणास्थान\nमहाराष्ट्रात ३० एप्रिलपर्यंत लॉकडाउन कायम राहणार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\n३ ऑक्टोबरपासून सुरु होणार बारावी परीक्षेचे ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया\nचीन मध्ये बहुचर्चित 'फाइव्ह जी' सेवेचा श्रीगणेशा\nगाजियाबादमध्ये गोळ्या झाडून भाजप नेत्याची हत्या\nविदर्भ न्यूज एक्सप्रेसचे भाकित ठरले खरे\nमहिला टी-२० वर्ल्डकप सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय\nचिखल तुडवीत शाळा गाठतात चेतापल्ली येथील विद्यार्थी\n२००२ साली गुजरातमध्ये झालेल्या दंगल प्रकरणी नरेंद्र मोदींना क्लीन चिट\nपालघरसारखी घटना पुन्हा होऊ नये, मॉब लिचिंगचा प्रकार निंदनीय : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nकोरोना : सरकारने ग्रामपंचायत व नगरपालिकेच्या आगामी निवडणुका ३ महिने पुढे ढकलल्या\nसत्ता स्थापनेचा तिढा सुटणार काय भाजप कोअर कमिटीची आज बैठक\nमहाजनादेश यात्रे दरम्यान दिलेला शब्द मुख्यमंत्र्यांनी पाळला नाही, ओबीसींचे आरक्षण जैसे थे\nक्रिमिलेअरची उत्पन्न मर्यादा ११ लाख रुपये होणार\nआदिवासी विभाग घोटाळा : २१ अधिकारी निलंबित तर १०५ जणांवर टांगती तलवार\nनाट्यमयरित्या पी चिदंबरम आले, पत्रकार परिषदेत मांडली बाजू, अटकेची शक्यता\nविनाअनुदानित शिक्षकांच्या समान वेतन मागणाच्या मोर्चावर पोलिसांचा लाठीमार : १० ते १५ शिक्षक जखमी\nक्राईम ब्रँच लेडी पीएसआय लक्ष्मीछाया तांबूसकर ठरल्या गुन्हेगारासाठी कर्दनकाळ\nसमस्त जनतेला घटस्थापना व नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा : मा. आमदार राजे अम्ब्रीशराव महाराज आत्राम\nमुंबईमध्ये प्लाझ्मा थेरपी यशस्वी : आरोग्य मंत्री राजेश टोपे\nमुकबधीर मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीस १० वर्ष सश्रम कारावास, गडचिरोली येथील न्यायालयाचा निकाल\nनाइट लाइफमुळे महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होईल : राज पुरोहित\nरोवणीसाठी मजुर घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरची ट्राली उलटली, तीन मजूर गंभीर जखमी\nदेशातील वाहन उत्पादक कंपन्यांना ओला, उबेरमुळे फटका : अर्थमंत्री सीतारमन\nजिल्हा परिष���ेची विकास कामे तातडीने पूर्ण करा - आमदार डॉ. देवराव होळी\nबिहारमध्ये होणार जातनिहाय जनगणना : विधानसभेत प्रस्ताव मंजूर\nएसटी बसचे तिकीटही मिळणार ‘पेटीएम’ वर\nआधारविश्व फाउंडेशनने कठाणी नदीवर राबविले स्वच्छता अभियान\nकर्जमुक्ती योजनेच्या व्हिडिओतील छेडछाडीची शासनाकडून गंभीर दखल : चौकशीचे आदेश\nराष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि आमदार भास्कर जाधव यांचा राजीनामा\nचकमकीत ४ ते ५ नक्षली जखमी झाल्याची शक्यता, नक्षल्यांनी घडविले दोन स्फोट\nमहाविकास आघाडीचे नेते राज्यपालांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा करणार\nजि.प. उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांनी केली छल्लेवाडा जवळील पुलाची पाहणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://washim.gov.in/notice/%E0%A4%96%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AA-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%AE-%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%B7%E0%A4%82%E0%A4%97-2/", "date_download": "2020-05-29T13:37:38Z", "digest": "sha1:EK5PEVPZ2NOES2P7QMVYIEXIOL6DH3IT", "length": 4077, "nlines": 87, "source_domain": "washim.gov.in", "title": "खरीप २०१८ दुष्काळ अनुषंगाने बाधित शेतकऱ्यांना केलेले मदत वाटप ता. रिसोड यादी- ०२ | District Washim | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nएसटीडी आणि पिन कोड\nखरीप २०१८ दुष्काळ अनुषंगाने बाधित शेतकऱ्यांना केलेले मदत वाटप ता. रिसोड यादी- ०२\nखरीप २०१८ दुष्काळ अनुषंगाने बाधित शेतकऱ्यांना केलेले मदत वाटप ता. रिसोड यादी- ०२\nखरीप २०१८ दुष्काळ अनुषंगाने बाधित शेतकऱ्यांना केलेले मदत वाटप ता. रिसोड यादी- ०२\nखरीप २०१८ दुष्काळ अनुषंगाने बाधित शेतकऱ्यांना केलेले मदत वाटप ता. रिसोड यादी- ०२\nखरीप २०१८ दुष्काळ अनुषंगाने बाधित शेतकऱ्यांना केलेले मदत वाटप ता. रिसोड यादी- ०२\n© कॉपीराइट जिल्हा वाशीम , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: May 19, 2020", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.kardaliwan.com/nakshatravruksha", "date_download": "2020-05-29T13:27:43Z", "digest": "sha1:U7TSQ5OX2AUDRUGMUIE37K6N563KDL4W", "length": 6751, "nlines": 34, "source_domain": "www.kardaliwan.com", "title": "Nakshatravruksha Parikrama | Kardaliwan Seva Sangh", "raw_content": "साहसी + आध्यात्मिक यात्रा आयोजक | आध्यात्मिक पुस्तक प्रकाशक\nपुणे ते पुणे - २ दिवस - एसी पुशबॅक वाहन प्रवास\nसहभागी शुल्क: ४५००/- + GST\nपर्यावरण, ज्योतिष्य, खगोल, उपासना आणि अध्यात्म यांची वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती देणारी आगळी वेगळी परिक्रमा\nनक्षत्रवृक्ष परिक्रमेचे वेळापत्रक :\n१) २२ ते २३ एप्रिल २०२० २) १३ ते १४ मे २०२० ३) २७ ते २८ मे २०२० ४) ३ ते ४ जून २०२०\nप्रत्येक व्यक्ती एका विशिष्ट नक्षत्रावर जन्माला येते. प्रत्येक व्यक्तीच्या जन्माच्या वेळी आकाशामध्ये ग्रह ताऱ्यांची जी स्थिती असते त्यावरून प्रत्येकाचे जन्म नक्षत्र आणि त्याची रास ठरते. त्यावरून त्या व्यक्तीची पत्रिका आणि कुंडली बनवली जाते. गेली शेकडो वर्षे खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र यांचा अभ्यास सुरू आहे. प्रत्येक व्यक्तीचे एक नक्षत्र असते. त्या नक्षत्रांचा त्या व्यक्तीच्या संपूर्ण आयुष्यावर प्रभाव पडलेला असतो. याचबरोबर प्रत्येक नक्षत्राचा एक वृक्ष असतो. त्याला नक्षत्रवृक्ष असे म्हणतात. ज्या व्यक्तीचे जे नक्षत्र असते त्याचा नक्षत्रवृक्ष हा त्या व्यक्तीचा आराध्यवृक्ष असतो. त्या आराध्य वृक्षामध्ये एक देवता असते. आपल्या नक्षत्रवृक्षाची आणि त्याच्या देवतेची उपासना, पूजन केले तर अत्यंत आश्चर्यकारक अनुभव येतात. माणूस, निसर्ग, आकाश, ब्रह्मांड यांच्यामध्ये एक अतूट असे नाते आहे. त्या नात्याचा विलोभनीय आविष्कार म्हणजे नक्षत्र आणि नक्षत्रवृक्ष आहेत.\nनक्षत्र आणि नक्षत्रवृक्ष हे प्रत्येकाचे जणूकाही देवदूत आहेत. दैवी संरक्षक आहेत, अशी संकल्पना आहे. ते सतत आपल्यावर लक्ष ठेवून असतात. आपली चिंता वहात असतात. त्यांची आपल्याकडून कोणतीही अपेक्षा नसते. त्यांना काहीही नको आहे. आपले कल्याण व्हावे एवढाच त्यांचा विचार असतो. आपल्याबद्दल सतत सकारात्मक स्पंदने नक्षत्रवृक्ष आणि देवता प्रक्षेपित करीत असतात आणि नकारात्मक स्पंदनांचे शोषण करीत असतात. वाईट शक्तींचा प्रतिरोध करीत असतात. या वैयक्तिक अनुभूती असून त्या प्रत्येकाच्या श्रद्धेवर अवलंबून असतात.\nनक्षत्रवृक्ष परिक्रमा एक विलक्षण अनुभव आहे. नाविन्यपूर्ण उपक्रम आयोजित कर्दळीवन कर्दळीवन सेवा संघाने नक्षत्रवृक्ष परिक्रमा आयोजित केली आहे.\n● संपूर्ण माहितीपत्रक वाचा.\n● दिलेल्या तारखांपैकी एक तारिख निश्चित करा\n● ऑनलाइन नोंदणी करा. ऑनलाइन रक्कम भरु शकता किंवा बॅक खात्यामध्ये जमा करु शकता. किंवा ऑफलाइन फॉर्म भरण्यासाठी फॉर्म ची प्रिंट काढून, भरुन सोबत आधार कार्ड ची कॉपी ईमेल वर स्कॅन करुन पाठवू शकता किंवा पोस्टाने/कुरिअरने पाठवू शकता.\n● बॅंकेत रक्कम जमा केली असेल तर ट्रान्सॅक्शन डिटेल्स आम्हाला 9657709678 या व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/cm-uddhav-thackeray-order-to-submit-facts-about-the-financial-condition-of-the-state/articleshow/72321311.cms", "date_download": "2020-05-29T14:38:45Z", "digest": "sha1:W2KQAEM3LK7Y73SMZED2NUIRPBBZRHYF", "length": 11643, "nlines": 100, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nराज्याच्या आर्थिक स्थितीचा अहवाल मागितला; ठाकरे सरकार इन अॅक्शन\nमुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेताच उद्धव ठाकरे यांनी निर्णय घेण्याचा धडाका लावला आहे. शेतकऱ्यांना आतापर्यंत किती मदत देण्यात आली याची माहिती मागवतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या आर्थिक स्थितीचा अहवाल मागितला आहे. राज्याची आर्थिक स्थिती काय आहे याचा लेखाजोखा सादर करण्याचे आदेशच ठाकरे यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. ठाकरे यांचा हा निर्णय माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी मोठा दणका असल्याचं मानलं जात आहे.\nमुंबई: मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेताच उद्धव ठाकरे यांनी निर्णय घेण्याचा धडाका लावला आहे. शेतकऱ्यांना आतापर्यंत किती मदत देण्यात आली याची माहिती मागवतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या आर्थिक स्थितीचा अहवाल मागितला आहे. राज्याची आर्थिक स्थिती काय आहे याचा लेखाजोखा सादर करण्याचे आदेशच ठाकरे यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. ठाकरे यांचा हा निर्णय माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी मोठा दणका असल्याचं मानलं जात आहे.\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ही माहिती दिली. मला राज्याची आर्थिक स्थिती जाणून घ्यायची आहे. राज्याची स्थिती जाणून घेतल्यावरच कारभार करणे आणि पुढचे निर्णय घेणे सोपे होणार आहे. त्यामुळे आर्थिक स्थितीची माहिती देण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. ही माहिती गोळा करण्याची प्रक्रिया सुरू असून पहिल्या बैठकीत बरीचशी माहितीही मिळाली आहे. मात्र संपूर्ण माहिती मिळाल्याशिवाय त्यावर भाष्य करणं योग्य ठरणार नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले. दरम्यान, आज राज्यपाल भगतसिंह कोश्या��ी यांनी विधानसभेत अभिभाषण केलं. त्यावेळी त्यांनी राज्यातील आर्थिक स्थितीचा आढावा घेतला जाणार असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी रात्री उशिरा त्याला दुजोराही दिला आहे. ठाकरे यांचा हा निर्णय म्हणजे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कारभाराचा पंचनामा करण्यासाठी उचललेलं पाऊल असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे.\n'आरे' आंदोलनातील गुन्हे मागे; CM उद्धव ठाकरे यांचे आदेश\nदोन दिवसात खाते वाटप\nआमच्या सरकारच्या मंत्र्यांचं खाते वाटप येत्या एक-दोन दिवसांत पूर्ण करण्यात येणरा आहे. त्यामुळे त्याची कुणीही काळजी करू नये, असं मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितलं. सध्या आम्ही सातही मंत्री एकत्र मिळून काम करत आहोत आणि एकत्र मिळूनच निर्णय घेत आहोत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.\n'मी पुन्हा येईन म्हणालो, वेळ सांगितली नव्हती'\n'शेतकरी कर्जमुक्ती; नोकऱ्यात आरक्षण देणार'\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nसरसकट लॉकडाउन उठवणार नाही; मुख्यमंत्री ठाम...\nमुंबईतील 'हॉटेल फॉर्च्युन'मध्ये आग; २५ डॉक्टर सुदैवाने ...\nमहाराष्ट्राची फजिती करण्याचा केंद्राचा डाव; अनिल देशमुख...\n; राज ठाकरेंचं राज्यपालांना पत्र...\nठाकरे-पवारांची 'मातोश्री'वर गुप्त बैठक, तर्कवितर्कांना ...\nLive: आरे आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आदेशमहत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nस्थलांतरितांसाठी धावली ठाण्याहून रेल्वे\nकरोनामुळे अर्थव्यवस्थेचे मुख्य चाक चिखलात; मंदीने दरवाजा ठोठावला\nप्रसिद्ध गीतकार योगेश गौर यांचं वयाच्या ७७ व्या वर्षी निधन\n करोनाचे संकट नष्ट करण्यासाठी मंदिरात दिला नरबळी\nविद्या बालननं केली 'नटखट' या शॉर्ट फिल्मची निर्मिती\nडोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटला ट्विटरचा पुन्हा आक्षेप\nचार वर्षात तयार झाला 'हा' चित्रपट; ५ जूनला होणार प्रदर्शित\nया १३ शहरांनी संपूर्ण देशाची चिंता वाढवली\nनेपाळचे पंतप्रधान स्वतःच्याच देशात तोंडघशी; नव्या नकाशाला मंजुरी नाही", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/Goa/accident-in-nhaveli-surla-young-women-killed/", "date_download": "2020-05-29T13:31:45Z", "digest": "sha1:7AT4JNZJWVEGRBGUT54QPHL5G7FQ6G7V", "length": 4166, "nlines": 29, "source_domain": "pudhari.news", "title": " न्हावेलीत कार-बस अपघातात महिला ठार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Goa › न्हावेलीत कार-बस अपघातात महिला ठार\nन्हावेलीत कार-बस अपघातात महिला ठार\nन्हावेली सुर्ला मुख्य रस्त्यावरील घोडेश्वरजवळ बुधवारी सकाळी 10.15 वाजण्याच्या सुमारास कार व प्रवासी बस यांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात नविता सुबोध आमोणकर(37) या सुर्ला येथील महिलेचा मृत्यू झाला. हा अपघात इतका भीषण होता, की कार चक्काचूर झाली.\nडिचोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास नविता आमोणकर या (जीए-04 सी,0815)या कारने घराकडून साखळी येथे आपल्या दुकानाकडे जात होत्या. यावेळी बेळगाव-मडगाव मार्गावर धावणार्‍या प्रवासी बस (जीए 03 एन 3434) त्यांच्या कारची समोरासमोर धडक झाली. त्यात कार चक्काचूर होऊन आमोणकर गंभीर जखमी झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी व स्थानिकांनी त्यांना 108 रुग्णवाहिकेतून साखळी इस्पितळात आणले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.या संदर्भात डिचोली पोलिसांनी पंचनामा केला असून पुढीला तपास सुरू आहे.\nमृत नविता या सुस्वभावी होत्या, साखळी येथे त्यांचे दुकान होते. त्यांच्या अपघाती मृत्यूमुळे गावावर शोककळा पसरली असून उत्तरीय तपासणीनंतर सायंकाळी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.\nकोरोना योद्ध्यावर शाबासकीची थाप; सापडलेले अडीच तोळ्याचे मंगळसूत्र केले परत\nकोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचं टेन्शन कायम दिवसभरात ४७ रुग्ण पॉझिटिव्ह\nकोल्हापूर : आमजाई व्हरवडे येथे रुग्ण सापडल्याने भितीचे वातावरण\nखासदार नवनीत राणांकडून पतीचे केशकर्तन (video)\nमहाराष्ट्रातील बाराशे नागरिक युएईत अडकले; मुंबईत येण्यासाठी मागितली परवानगी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/gadget-news/mobile-phones/reliance-jio-offering-up-to-100-gb-complementary-data-to-users-on-top-up-vouchers/articleshow/73612068.cms?utm_source=mostreadwidget&utm_medium=referral&utm_campaign=article2", "date_download": "2020-05-29T14:55:56Z", "digest": "sha1:BZLAUY3AYZ3OUCB36VTZWAQTEL3DMU7U", "length": 12462, "nlines": 111, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nजिओची खास ऑफर; १०० जीबी डेटा मोफत\nजिओच्या अनलिमिटेड प्लान्समध��ये नॉन जिओ मिनिटे संपुष्टात आणल्यामुळे ग्राहकांना अन्य नेटवर्कवर संपर्क साधण्यासाठी ६ पैसे प्रति मिनिट शुल्क द्यावे लागते. या ६ पैसे शुल्काची भरपाई म्हणून जिओने ग्राहकांसाठी खास ऑफर आणली असून, नव्या ऑफर अंतर्गत ग्राहकांना १०० जीबीपर्यंत डेटा मोफत दिला जाणार आहे. ग्राहकांना ही सुविधा टॉप-अप व्हाऊचरवर दिली जात आहे.\nनवी दिल्लीः रिलायन्स जिओच्या नेटवर्कवरून दुसऱ्या कोणत्याही नेटवर्कवर संपर्क करण्यासाठी ग्राहकांकडून जिओने शुल्क आकारण्यास सुरुवात केली आहे. अशा प्रकारचे इंटरकनेक्ट युजेस चार्ज घेणारी रिलायन्स जिओ ही पहिलीच कंपनी आहे. जिओच्या अनलिमिटेड प्लान्समध्ये नॉन जिओ मिनिटे संपुष्टात आणल्यामुळे ग्राहकांना अन्य नेटवर्कवर संपर्क साधण्यासाठी ६ पैसे प्रति मिनिट शुल्क द्यावे लागते. या ६ पैसे शुल्काची भरपाई म्हणून जिओने ग्राहकांसाठी खास ऑफर आणली असून, नव्या ऑफर अंतर्गत ग्राहकांना १०० जीबीपर्यंत डेटा मोफत दिला जाणार आहे. ग्राहकांना ही सुविधा टॉप-अप व्हाऊचरवर दिली जात आहे.\nवोडाफोनचे प्रीपेड ग्राहकांसाठी दोन प्लान लाँच\nरिलायन्स जिओकडून ग्राहकांना ६ वेगवेगळी टॉप-अप व्हाऊचर उपलब्ध करण्यात आली आहेत. यामध्ये १० रुपये, २०, ५०, १००, ५०० आणि १००० रुपयांचे टॉप-अप व्हाऊचर ग्राहकांना मिळतील. या टॉप-अप व्हाऊचरने रिचार्ज केल्यावर युजर्सना अनुक्रमे ७.४७ रुपये, १४.९५, ३९.३७, ८१.७५, ४२०.७३ आणि ८४४.४६ रुपयांचे टॉक-टाइम मिळेल. या व्हाऊचरसोबत कंपनी मोफत डेटा देणार आहे.\nजिओकडून १० रुपयांत एक जीबीचा डेटा आणि कॉलिंग\nरिलायन्स जिओवरून अन्य नेटवर्कवर संपर्क केल्यामुळे ग्राहकांना लागणाऱ्या ६ पैसे प्रति मिनिट आययूसीची भरपाई म्हणून प्रति १० रुपये खर्च केल्यानंतर कंपनीकडून १ जीबी कॉम्प्लिमेंट्री डेटा मिळेल. याप्रमाणे २० रुपयांचे रिचार्ज केल्यावर २ जीबी डेटा, ५० रुपयांच्या रिचार्जवर ५ जीबी डेटा, १०० रुपयांवर १० जीबी डेटा, ५०० रुपयांवर ५० जीबी डेटा आणि १ हजार रुपयांच्या रिचार्जवर १०० जीबी डेटा मोफत मिळू शकेल.\nजपानमध्ये ६ जी; ५ जीपेक्षा दहापट वेगवान\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nजिओ फायबरचा मोठा धमाका, आत�� मिळणार डबल डेटा...\nसॅमसंगचे स्वस्तातील दोन फोन होताहेत लाँच, किंमत ९००० ₹...\nBSNL च्या या प्लानमध्ये ६०० दिवसांपर्यंत फ्री कॉलिंग, स...\nजिओचा जबरदस्त प्लानः ७३० GB डेटा आणि १ वर्षांपर्यंत रिच...\nWhatsapp मध्ये जबरदस्त फीचर, स्कॅन करताच सेव्ह होणार नं...\nखास अंदाजात द्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nरिलायन्स जिओ नॉन जिओ टॉप-अप इंटरकनेक्ट युजेस चार्ज users top up vouchers reliance jio complementary data\nस्थलांतरितांसाठी धावली ठाण्याहून रेल्वे\nशाळा १ जुलैला सुरू करण्याचा विचार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती\nतीन दिवसात सेन्सेक्सची १५०० अंकांची कमाई ; गुंतवणूकदार मालामाल\nशाळा १ जुलैला सुरू करण्याचा विचार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती\nCBSE: मार्क वाढवायच्या नावे फसवणूक; बोर्डाने केले सावध\nप्रसिद्ध ज्योतिषी बेजन दारूवाला यांचे निधन; करोनामुळे मृत्यू\n३ हजार रुपयांच्या डिस्काउंटवर मिळतोय हा जबरदस्त फोन, पाहा किंमत\nसकाळी रिकाम्या पोटी पाण्यासह कच्चे लसूण खा, या गंभीर आजारांचा धोका होईल कमी\nव्यावसायिक अभ्यासक्रम शुल्क: मुंबई हायकोर्टाचा राज्य सरकारला दणका\nगंगा दशहरा म्हणजे काय जाणून घ्या मुहूर्त, महत्त्व आणि मान्यता\nसीए : जुलै परीक्षांच्या केंद्रात बदल करता येणार\n... म्हणून अमिताभ आणि जया यांच्या लग्नात होते फक्त पाच व-हाडी\nपुलवामातील स्फोटकांनी भरलेली कार हिजबुलच्या दहशतवाद्याची; भावाला अटक\nनिर्बंधाचा अमेरिकेनेही विचार करावा; हाँगकाँग सरकारचा इशारा\nप्रसिद्ध गीतकार योगेश गौर यांचं वयाच्या ७७ व्या वर्षी निधन\nमोदी सरकार २.० : या निर्णयांनी गाजवलं पहिलं वर्ष\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.navarashtra.com/news/state-korona-updat/235977.html", "date_download": "2020-05-29T12:58:32Z", "digest": "sha1:BA2FU7O6JGDHEA6EPRHZFSWYFWOLWXH4", "length": 16437, "nlines": 255, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Navarashtra राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ३०२ वर; कोरोना निदानासाठी २३ प्रयोगशाळा कार्यरत", "raw_content": "\nनागपुर लखनऊ पुणे मुंबई\n शुक्रवार, मे 29, 2020\n954367721 खबर भेजने क लिए\nअहमदनगर औरंगाबाद ज���गाव धुळे नंदुरबार मुंबई रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग मुंबई नागपुर ठाणे पुणे नाशिक अमरावती अकोला वर्धा चंद्रपुर भंडारा गोंदिया बुलढाणा गड़चिरोली वाशिम यवतमाळ\nशुक्रवार, मे २९, २०२०\nभारतात १,६५,७९९ कोरोनाबाधित तर आतापर्यंत एकूण ४,७..\nमजुरांच्या दुर्दशेला काँग्रेसच जबाबदार - मायावतीं..\nमजुरांच्या मुद्द्यावरून काँग्रेसच्या नेत्यांनी घे..\nस्थलांतरित मजुरांच्या जेवणाची व्यवस्था करण्याचे आ..\nपरदेश दौऱ्याच्या दोन महिन्यानंतर महिलेला झाला कोर..\nBoys Locker Room : मुलीची मुलाला बलात्काराची धमकी\nनेपाळच्या नव्या नकाशाबाबतच्या चर्चेला तूर्तास स्थ..\nभारत आणि चीनच्या सीमावादात मध्यस्थी करण्याची डोना..\nएपीएमसीमध्ये येणाऱ्या गाड्यांचे निर्जंतुकीकरण आणि..\nबंधपत्रित डॉक्टर्सच्या मानधनात मोठी वाढ- मुख्यमंत..\nआषाढी एकादशीसाठी यंदा पायी दिंडी जाणार नाही - उपम..\nपनवेल महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांचा दिव्या..\nभारताचा ऑस्ट्रेलिया दौरा केला नियोजित, मालिकांचे ..\nहॉकीपटू बलबीर सिंग दोसांज यांचे निधन\nइतरशेअर मार्केटव्यापारबजेटनिवेश, विमा, बँकिंगकॉर्पोरेट विश्व\nहॉलिवूडसेलिब्रिटीसमिक्षाबॉक्स ऑफिसफिल्म जगतटेलीविजनगॉसिपअन्य ख़बरें\nदीपिका पादुकोण लॉकडाऊनच्या काळात ऐकत आहे ऑनलाईन स..\n''कहने को हमसफर है'' वेबसीरिजच्या निमित्ताने एकत..\nअक्षय कुमार पुन्हा मदतीसाठी सरसावला, १५०० सदस्यां..\nनगरमध्ये कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने शहरात काही ..\nहोमडेकोरहोम गार्डनिंगसेकंड इनिंगवास्तू ज्योतिष्ययोगाब्युटीफॅशनपर्यटनधर्म-आध्यात्मखाना खजाना\nयुट्यूबवर युट्यूब व्हर्सेस टिकटॉक महायुद्ध पडणार ..\nजिओ युजर्संना फटका, दररोज २ जीबी डेटा मिळणारा पॅक..\nराज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ३०२ वर; कोरोना निदानासाठी २३ प्रयोगशाळा कार्यरत\nमुंबई: कोरोनाग्रस्तांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. मात्र आता महाराष्ट्रात करोनाग्रस्तांची संख्या ३०२ झाली आहे. राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे. महाराष्ट्रात आज कोरोनाचे नवे ८२ रुग्ण आढळले आहेत. यात अहमदनगरमधील -३, मुंबईमधले-५९, मुंबईच्या आसपासच्या परिसरातील - १३ , पुण्यातील-५ , अहमदनगरचे-३ आणि बुलढाणा येथील २ रुग्ण असल्याचे आज समोर आले आहे.\nसध्या कोरोना निदानासाठ�� देशभरातील प्रयोगशाळांचे जाळे विस्तारण्यात आले असून आय. सी. एम. आरच्या अनुमतीने सध्या राज्यात १० शासकीय आणि १३ खासगी अशा एकूण २३ प्रयोगशाळा कोरोना निदानासाठी सिद्ध झाल्या आहेत. यातील खाजगी प्रयोगशाळांकडील अहवालांचे मूल्यमापन करुन त्यानंतर त्यांचे अहवाल अंतिम करण्यात येत आहे.\nखडकीतील सेक्स रॅकेट उघडकीस\nअंकिता पाटील यांच्या विरोधात ७ अपक्ष उमेदवार\nनात्याला काळिमा ; दिरानेच केला भावजयीवर बलात्कार\nपोलादपूर तालुक्यात कापडे निवाचीवाडी येथे २ तर उमरठ येथील १ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह\nदौंडमध्ये दिवसा सामूहिक हत्याकांड\nपाली विभागाच्या डॉ. भगत यांना पदावरून कमी केले; उद्या विद्यार्थ्यांचे आंदोलन\nआषाढी एकादशीसाठी यंदा पायी दिंडी जाणार नाही - उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर निर्णय घोषित\nमनःशांतीसाठी आता देवेंद्र फडणवीस यांना पुस्तके वाचण्याची आवश्यकता - हसन मुश्रीफ\nनगर जिल्ह्यात आणखी ९ जण कोरोना बाधित\nजुळ्या बाळांना जन्म देणाऱ्या कोरोना बाधित मातेचा मृत्यू\nकंपन्यांकडून थकित रक्कम मिळवून देण्यासाठी पोल्ट्री व्यावसायिकांचे आमदारांना साकडे\nमनःशांतीसाठी आता देवेंद्र फडणवीस यांना पुस्तके वाचण्याची आवश्यकता - हसन मुश्रीफ\nशाहूवाडी तालुक्यात घरगुती वादामुळे पतीने केला आरोग्यसेविका असलेल्या पत्नीचा खून\nनवभारत e चर्चा - आज संध्याकाळी ५ वाजता खासदार मनोज कोटक यांच्यासोबत गप्पा\nशाहुवाडी तालुक्यातील शेतकऱ्याच्या शेतात सापडली सोन्याची नाणी, प्रशासनाकडे राष्ट्रीय संपत्ती म्हणून केली जमा\nमुंबई आणि ठाण्यात ३१ मे आणि १ जूनला पावसाची शक्यता\nआषाढी एकादशीसाठी यंदा पायी दिंडी जाणार नाही - उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर निर्णय घोषित\nमनःशांतीसाठी आता देवेंद्र फडणवीस यांना पुस्तके वाचण्याची आवश्यकता - हसन मुश्रीफ\nनगर जिल्ह्यात आणखी ९ जण कोरोना बाधित\nजुळ्या बाळांना जन्म देणाऱ्या कोरोना बाधित मातेचा मृत्यू\nकंपन्यांकडून थकित रक्कम मिळवून देण्यासाठी पोल्ट्री व्यावसायिकांचे आमदारांना साकडे\nग्रामीण भागात लोकांनीच लॉकडाऊन पाळण्याची गरज\nसदैव अपने पाठको के साथ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.navarashtra.com/news/the-first-coronet-in-the-state/234918.html", "date_download": "2020-05-29T12:59:39Z", "digest": "sha1:VHWQ272RHHGHIQSVE5VQNLMJOZAW53GP", "length": 16712, "nlines": 256, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Navarashtra राज्यातील पहिले कोरोनाग्रस्त दाम्पत्य कोरोनामुक्त", "raw_content": "\nनागपुर लखनऊ पुणे मुंबई\n शुक्रवार, मे 29, 2020\n954367721 खबर भेजने क लिए\nअहमदनगर औरंगाबाद जळगाव धुळे नंदुरबार मुंबई रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग मुंबई नागपुर ठाणे पुणे नाशिक अमरावती अकोला वर्धा चंद्रपुर भंडारा गोंदिया बुलढाणा गड़चिरोली वाशिम यवतमाळ\nशुक्रवार, मे २९, २०२०\nभारतात १,६५,७९९ कोरोनाबाधित तर आतापर्यंत एकूण ४,७..\nमजुरांच्या दुर्दशेला काँग्रेसच जबाबदार - मायावतीं..\nमजुरांच्या मुद्द्यावरून काँग्रेसच्या नेत्यांनी घे..\nस्थलांतरित मजुरांच्या जेवणाची व्यवस्था करण्याचे आ..\nपरदेश दौऱ्याच्या दोन महिन्यानंतर महिलेला झाला कोर..\nBoys Locker Room : मुलीची मुलाला बलात्काराची धमकी\nनेपाळच्या नव्या नकाशाबाबतच्या चर्चेला तूर्तास स्थ..\nभारत आणि चीनच्या सीमावादात मध्यस्थी करण्याची डोना..\nएपीएमसीमध्ये येणाऱ्या गाड्यांचे निर्जंतुकीकरण आणि..\nबंधपत्रित डॉक्टर्सच्या मानधनात मोठी वाढ- मुख्यमंत..\nआषाढी एकादशीसाठी यंदा पायी दिंडी जाणार नाही - उपम..\nपनवेल महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांचा दिव्या..\nभारताचा ऑस्ट्रेलिया दौरा केला नियोजित, मालिकांचे ..\nहॉकीपटू बलबीर सिंग दोसांज यांचे निधन\nइतरशेअर मार्केटव्यापारबजेटनिवेश, विमा, बँकिंगकॉर्पोरेट विश्व\nहॉलिवूडसेलिब्रिटीसमिक्षाबॉक्स ऑफिसफिल्म जगतटेलीविजनगॉसिपअन्य ख़बरें\nदीपिका पादुकोण लॉकडाऊनच्या काळात ऐकत आहे ऑनलाईन स..\n''कहने को हमसफर है'' वेबसीरिजच्या निमित्ताने एकत..\nअक्षय कुमार पुन्हा मदतीसाठी सरसावला, १५०० सदस्यां..\nनगरमध्ये कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने शहरात काही ..\nहोमडेकोरहोम गार्डनिंगसेकंड इनिंगवास्तू ज्योतिष्ययोगाब्युटीफॅशनपर्यटनधर्म-आध्यात्मखाना खजाना\nयुट्यूबवर युट्यूब व्हर्सेस टिकटॉक महायुद्ध पडणार ..\nजिओ युजर्संना फटका, दररोज २ जीबी डेटा मिळणारा पॅक..\nराज्यातील पहिले कोरोनाग्रस्त दाम्पत्य कोरोनामुक्त\nपुणे: गुढी पाडव्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पहिले कोरोनाग्रस्त दाम्पत्य अवघ्या १४ दिवसांतच करोनामुक्त झाले आहे. त्यामुळे या दाम्पत्याला डिस्चार्ज देण्यात आला असून काही वेळातच हे दाम्पत्य घरी जाणार आहे. आणखी ३ कोरोना रुग्णही बरे झाल्याने त्यांनाही लवकरच डिस्चार्ज देण्यात येणार आहे.\nहे दाम्पत्य दुबईहून आले होते. त्यांची तपासणी केली असता त्यांना कोरोना झाल्याचं आढळून आलं होतं. त्यानंतर त्यांना ९ मार्च रोजी नायडू रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले होते. त्यांना विलगीकरण कक्षातही ठेवण्यात आले होते. मात्र गेल्या २४ तासात त्यांची दोनदा तपासणी करण्यात आली असता त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. त्यामुळे डॉक्टरांनी सुटकेचा नि:श्वास सोडला असून या दाम्पत्याला डिस्चार्ज दिला आहे. डिस्चार्ज झाल्यानंतर या दाम्पत्याचा रुग्णालय प्रशासनाकडून सत्कार करण्यात आला. थोड्यावेळाने या दाम्पत्याला घरी पाठवण्यात येणार आहे. तसेच इतर आठ रुग्णही बरे झाले असून त्यांनाही डिस्चार्ज देण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.\nखडकीतील सेक्स रॅकेट उघडकीस\nअंकिता पाटील यांच्या विरोधात ७ अपक्ष उमेदवार\nनात्याला काळिमा ; दिरानेच केला भावजयीवर बलात्कार\nपोलादपूर तालुक्यात कापडे निवाचीवाडी येथे २ तर उमरठ येथील १ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह\nदौंडमध्ये दिवसा सामूहिक हत्याकांड\nपाली विभागाच्या डॉ. भगत यांना पदावरून कमी केले; उद्या विद्यार्थ्यांचे आंदोलन\nआषाढी एकादशीसाठी यंदा पायी दिंडी जाणार नाही - उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर निर्णय घोषित\nमनःशांतीसाठी आता देवेंद्र फडणवीस यांना पुस्तके वाचण्याची आवश्यकता - हसन मुश्रीफ\nनगर जिल्ह्यात आणखी ९ जण कोरोना बाधित\nजुळ्या बाळांना जन्म देणाऱ्या कोरोना बाधित मातेचा मृत्यू\nकंपन्यांकडून थकित रक्कम मिळवून देण्यासाठी पोल्ट्री व्यावसायिकांचे आमदारांना साकडे\nआषाढी एकादशीसाठी यंदा पायी दिंडी जाणार नाही - उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर निर्णय घोषित\n'आयसीयू बेड' उपलब्ध करून देण्यासाठी रुग्णालयांशी करार\nअक्षय बोऱ्हाडे मारहाण प्रकरणी सत्यशील शेरकर यांच्यावर गुन्हा दाखल\nनगर जिल्ह्यात आणखी ९ जण कोरोना बाधित\nजुळ्या बाळांना जन्म देणाऱ्या कोरोना बाधित मातेचा मृत्यू\nआषाढी एकादशीसाठी यंदा पायी दिंडी जाणार नाही - उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर निर्णय घोषित\nमनःशांतीसाठी आता देवेंद्र फडणवीस यांना पुस्तके वाचण्याची आवश्यकता - हसन मुश्रीफ\nनगर जिल्ह्यात आणखी ९ जण कोरोना बाधित\nजुळ्या बाळांना जन्म देणाऱ्या कोरोना बाधित मातेचा मृत्यू\nकंपन्यांकडून थकित रक्कम मिळवून देण्यासाठी पोल्ट्री व्यावसायिकांचे आमदारांना साकडे\nग्रामीण भागात लोकांनीच लॉकडाऊन पाळण्याची गरज\nसदैव अपने पाठको के साथ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.newsmarathi24.com/?p=27069", "date_download": "2020-05-29T13:02:45Z", "digest": "sha1:5G5JAMIZKVJPSMAWAWF3HBRWOODTLPPJ", "length": 11695, "nlines": 129, "source_domain": "www.newsmarathi24.com", "title": "उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रिपदाचा धोका टळला…! | News Marathi 24", "raw_content": "\nHome राजकीय उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रिपदाचा धोका टळला…\nउद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रिपदाचा धोका टळला…\nमुंबई (प्रतिनिधी) : उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्री पद जाणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. : उद्धव ठाकरे यांच्याकडे आमदारकी नसल्यामुळे मुख्यमंत्रिपद जाण्याची भीती निर्माण झाली होती. परंतु, या सर्व चर्चांवर अखेर पडदा पडला आहे. उद्धव ठाकरे हे विधान परिषदेवर आमदार म्हणून जाणार असल्याची शक्यता आहे. असं जर झालं तर यासाठी २६ मे पर्यंत मुदत मिळणार आहे. तसंच विधानपरिषदेचा इतिहास पाहता ही निवडणूक बिनविरोध होत असते. तसा आग्रह हा शिवसेनेचा असणार आहे.\nलॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर एप्रिल महिन्यात होणारी राज्यातील विधानपरिषदेची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. येत्या २४ एप्रिल रोजी राज्य विधानपरिषदेच्या ९ जागा रिक्त होत आहेत. विधानसभेतील आमदार या निवडणुकीत मतदान करतात. मात्र, कोरोनामुळे ही निवडणूक पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे, उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.\nपरंतु, अशा परिस्थितीत उद्धव ठाकरे यांच्याकडे दुसरा पर्यायही उपलब्ध आहे. विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त दोन जागा सध्या रिक्त आहेत. या दोन पैकी एका जागेवर उद्धव ठाकरे यांच्या नियुक्तीची शिफारस राज्यपालांकडे केली जावू शकते. यातून उद्धव ठाकरे यांचा विधानपरिषदेवर आमदार होण्याचा मार्ग मोकळा होईल विधान परिषद नियमावलीतील कलम ७४ अन्वये नुसार निवड झालेल्या सदस्यांची सूची जाहीर होते.त्यानंतर आठ दिवसांमध्ये आवेदनपत्र सादर करावे लागेल आणि याची नवव्या दिवशी छाननी होते. जर ९ जागांसाठी तितकेच अर्ज आले तर साहजिक ही निवडणूक बिनविरोध होईल. परंतु, यापेक्षा जास्त उमेदवार मैदानात आले तर निवडणुकी शिवाय पर्याय राहणार नाही. महाविकासआघाडीतील राष्ट्रवादी आणि काँग्रेससह अपक्षांनी सेनेला पाठिंबा दिला तर 3 जाग��� जिंकता येईल.\nतसंच, मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार असल्यामुळे शिवसेनेकडून बिनविरोध निवडीचा आग्रह केला जाईल. तसं पाहता अशा परिस्थितीत निवडणूक ही बिनविरोधच होण्याची परंपरा आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यापुढे आलेल्या अडचणीवर विधान परिषदेतून तोडगा निघणार अशी शक्यता आहे. जर कधी विधानसभेतून उद्धव ठाकरेंनी जाण्याचा निर्णय घेतला असता तर त्यांच्यासाठी एखाद्या आमदाराला राजीनामा द्यावा लागला असता. त्यानंतर ४५ दिवसांचा अवधी मिळाला असता. परंतु, आता विधानपरिषदेतून जाण्याची निवड केल्यामुळे याची गरज भासणार नाही.\nPrevious articleराज्यात आणखी २६ कोरोनाग्रस्त ; आकडा ६६१\nNext articleजिल्ह्यातील १४ निवारागृहांमध्ये राज्यातील २०३ परराज्यातील ५६६ : जिल्हाधिकारी\nमोदी सरकारविरुद्ध ऑनलाईन आंदोलन \nपंतप्रधान आधी फ्रंटफुटवर, आता मात्र बॅकफुटवर : राहुल गांधी\nराज्यामध्ये उद्धव ठाकरे सरकार स्थिर : शरद पवार\nदहशतवाद्यांना संपवण्याची पाकिस्तानकडे क्षमता नसेल, तर त्यांनी भारताकडून मदत घ्यायला हवी:राजनाथसिंह\n१५ ऑगस्ट च्या पार्श्वभूमीवर देशभरात सर्वत्र हाय अलर्ट \nअफजलखानाच्या शामियानात जाऊन मुजरा करण्याची वेळ का आली धनंजय मुंडे यांची उद्धव ठाकरे...\nअधिकाऱ्यांना दमदाटी करून आयवा लांबविला\nओशो घारा मैत्री संघाच्या वतीने निवासी शिबिराचे पन्हाळगडावर आयोजन\nउत्कृष्ट कामगिरीबद्दल सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिनेश इंगळे यांचा सन्मान…\nमोरस्करवाडी येथील घरांची पडझड सुमारे २ लाखांचे नुकसान\nब्रेकिंग न्यूज :राहुल गांधींचा अध्यक्ष पदाचा राजीनामा\nगडमुडशिंगी सरपंच पदी जितेंद्र यशवंत यांची बिनविरोध निवड…\nभुदरगड तालुका शेतकरी संघ शाखा गारगोटी धान्य दुकानात गोंधळ\nतळणी महावितरणची मनमानी,सिंगल फेस यंत्रणेचे १२ रोहीञ जळाले संपूर्ण गाव वीस...\nकोरोनाच्या लढ्यात महाराष्ट्र नक्की जिंकणार : मुख्यमंत्री\nशेतकऱ्यांना रासायनिक खतांचा पुरवठा न केल्यास आंदोलन – नामदेव गावडे\nआता हिंदुस्थान आणि चीन हे देश तेलखरेदीसाठी बायर्स ब्लॉकच्या तयारीत\nबामणे (ता.भुदरगड) येथे नराधम पित्याने अकरा वर्षाच्या मुलीला ठार मारले \nअसा बॉम्ब फोडेन की, महाडिकांना प्रचार थांबवावा लागेल – महसूलमंत्री चंद्रकांतदादा...\nबालिंगा पुलास भेग नव्हे तर प्रसरण गॅप ; निवासी उपजिल्हाधिकारी संजय...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://kalamnaama.com/2015/01/manusmruti-aani-dharmantar-ek-pravas/", "date_download": "2020-05-29T13:21:04Z", "digest": "sha1:DVQWOXYNXB3AEDVS2UYCH7BNKME6PN73", "length": 25647, "nlines": 82, "source_domain": "kalamnaama.com", "title": "मनुस्मृती आणि धर्मांतर एक प्रवास… – Kalamnaama", "raw_content": "\nमनुस्मृती आणि धर्मांतर एक प्रवास…\nविसाव्या शतकामध्ये अनेक थोर व्यक्तिंनी या देशामध्ये असामान्य कामगिरी करून आपला स्वतःचा ठसा उमटवला, परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जे असामान्य कार्य केलं, ज्या परिस्थितीमध्ये कार्य करून जी समाजक्रांती केली तिला इतिहासात तोड नाही. बुद्धतत्त्वज्ञानाच्या समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व या त्रिसूत्रीवर त्यांनी मांडलेली लोकशाहीची संकल्पना वैशिष्ट्यपूर्ण आणि जगाने हेवा करावा अशी अविस्मरणीय होय. बाबासाहेबांनी लहानपणीच जातीयतेचे, अस्पृश्यतेचे, शिवाशिवीचे, विटाळाचे चटके सोसलेले होते. अस्पृश्य म्हणून वाट्याला आलेली हेटाळणी, अपमान, सततचा उघड उघड दिसणारा अन्याय, पक्षपाती वागणूक, छळवणूक यामुळे अस्पृश्यांना त्यांच्या गुलामगिरितून मुक्त करण्याचा दृढनिश्चय बाबासाहेबांनी केला. जगातील प्रतिष्ठित विद्यापीठांतून बाबासाहेबांनी मिळवलेल्या अनेक पदव्यादेखील हिंदू धर्माने त्यांच्यावर लावलेला अस्पृश्य जातिचा कलंक पुसू शकत नव्हत्या. समतेचा पुरस्कार करणारे भगवान बुद्ध, संत कबीर आणि महात्मा जोतिबा फुले बाबासाहेबांना गुरूस्थानी असल्यामुळे त्यांनी पददलितांच्या शोषणाविरोधात बंड केलं. कुत्र्यापेक्षाही हीन जीणं जगावं लागणार्या हीनदीन, पीडित, दलित, पददलित लोकांचा स्वाभिमान जागवून त्यांच्यामध्ये जगण्याची नवीन उर्मी निर्माण केली. विषमतेने पोखरलेल्या हिंदू धर्मात परिवर्तन घडवण्यासाठी, जातिंचं उच्चाटन करण्यासाठी डॉ. आंबेडकरांनी दलितांच्या मुक्तिसंग्रामाचं, मानवी हक्कांचं रणशिंग फुंकलं. मानवी हक्काचा पहिला लढा हा महाडच्या चवदार तळ्याचा मानवमुक्तिचा लढा उभारला. सनातनी हिंदू त्या तळ्यामध्ये मुसलमानांना, ख्रिश्चनांना, कुत्र्या-मांजरांना पाणी घेऊ देत असत परंतु त्याच हिंदू धर्मातील फक्त अस्पृश्य जातिच्या लोकांनाच त्या तळ्यातील पाणी पिण्यास, पाणी भरण्यास बंदी घालण्यात आलेली होती. किती ही विषमता आणि ती ही स्वधर्मीयांमध्येच आणि ती ही स्वधर्मीयांमध्येच का ती या जातिच्या उ���रंडीमुळे, जातिपातीच्या, गुलामगिरीच्या विरोधात बाबासाहेबांनी महाडचा मुक्तिसंग्राम आयोजित केला. या मुक्तिसंग्रामामध्ये पददलितांच्याबरोबर लोकहितवादीचे नेते आणि सवर्ण ब्राह्मण नेतेदेखील सत्याग्रहाच्या अग्रभागी होते. महाड मुक्तिसंग्रामाने भारताच्या सामाजिक परिवर्तनाच्या कार्याला खूप मोठी कलाटणीच मिळाली. पाण्याच्या घोटासाठी, दलितांच्या आत्मसन्मानासाठी, मानवी हक्कासाठी उभारलेला हा लढा दलितांना त्यांच्या अस्मितेची जाणीव करून देणारा लढा ठरला. गुलामाला गुलामीची जाणीव करून देण्यासाठी जी सामाजिक क्रांती या देशात झाली त्या क्रांतिची ही नांदीच म्हणावी लागेल.\nया मुक्तिसंग्रामाबरोबरच महाडच्या दुसर्या एका अलौकिक लढ्याने, संग्रामाने महाड हे शहर आणि तो दिवस अजरामर ठरला. तो दिवस होता २५ डिसेंबर १९२७. हिंदू धर्म ग्रंथ मनुस्मृतिचं याच दिवशी दहन करण्यात आलं. मनूने लिहिलेल्या ग्रंथाला हिंदू धर्माची आचारसंहिता समजून ब्राह्मणांनी ‘मनुस्मृति’ला ग्रंथ म्हणून घोषित केलं. त्या मनुस्मृतिमध्येच माणसाला पशुतुल्य समजलं जायचं. या ग्रंथानेच समाजाचं चार वर्णांत विघटन केलं. समाजामध्ये समानतेऐवजी विषमतेचं विष पेरलं, स्त्रियांचे समानतेचे हक्क हिरावून घेतले. अंधश्रद्धा, सनातनी रूढी-परंपरा इत्यादीला खतपाणी घालण्याचं आणि विषमता रुजवण्याचं क्रूर कर्म केलं. शूद्र जातिचा उपमर्द करून, त्यांना प्रगतिपासून वंचित ठेवून त्यांचं आत्मबल नाहीसं करून, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक गुलामगिरी कायम करणारा मनुस्मृती हा धर्मग्रंथ विषमता प्रस्थापित करणारा होता आणि त्यामुळे हा ग्रंथ जाळण्याच्याच लायकीचा आहे असा ठराव महाडच्या परिषदेमध्ये ठरला. बापूसाहेब सहस्रबुद्धे यांनी हा ठराव मांडला, पा. ना. राजभोज आणि थोरातणी त्याला अनुमोदन दिलं आणि एका साधुच्याहस्ते त्या दुष्ट धर्मग्रंथाची जाहीर होळी करण्यात आली. मनुस्मृतिचं दहन हे समतेच्या संघर्षातील एक ऐतिहासिक पाऊल ठरलं. मनुस्मृतिच्या या दहनाने हिंदू सनातनी धर्ममार्तंडांना तर प्रचंड हादरा बसला. पददलितांमध्ये या घटनेने नवचैतन्य निर्माण झालं. त्यांच्यामध्ये एक प्रकारचा जोश निर्माण होऊन त्यांच्यात निर्माण झालेली ऊर्जा, त्यांचं तेज, त्यांची जागृती, स्वावलंबन हे सर्व पाहून हिंदू धर्मपंडितांना��ी घाम फुटला. अस्पृश्यांना सामाजिक गुलामगिरीच्या जोखडातून मुक्त केल्यामुळे दलितांचं आत्मबल वाढलं. डॉ. आंबेडकरांवर त्यांची अढळ श्रद्धा बसली. अस्पृश्यांना एक खंबीर नेतृत्व मिळालं. या मानवमुक्तिच्या लढ्यामुळेच बाबासाहेबांची कीर्ती संपूर्ण भारतात पसरली. बाबासाहेब इथेच न थांबता अस्पृश्यांच्या सर्वांगीण विकासासाठी झगडतच राहिले. परिवर्तनासाठी कर्मठ हिंदुंबरोबर लढे देतच राहिले. परंतु हिंदू धर्मातील धर्मवेड्यांचं, सनातन्यांचं, कर्मठ ब्राह्मणांचं परिवर्तन होईना, हिंदू धर्मात सुधारणा होईना तेव्हा नाईलाजाने १९३५ साली येवले मुक्कामी बाबासाहेबांनी धर्मांतराची घोषणा केली. ‘मी हिंदू म्हणून जन्मलो परंतु मरताना मी हिंदू म्हणून मरणार नाही’ या भीमगर्जनेने संपूर्ण देश हादरला’ या भीमगर्जनेने संपूर्ण देश हादरला जगातील सर्व धर्मपंडितांनी बाबासाहेबांना आमिष दाखवून आपलंसं करण्याचा प्रयत्न केला. आपलाच धर्म आंबेडकरांनी स्वीकारावा म्हणून वेगवेगळ्या धर्माचे लोक बाबासाहेबांना भेटू लागले. बाबासाहेबांनी मात्र जगातील सर्व धर्मांचा अभ्यास केलेला होता. डॉ. बाबासाहेब हे स्वतः ज्ञानी, प्रचंड बुद्धिवादी असल्यामुळे भारतामध्येच उगम पावलेला बुद्ध धर्म त्यांनी स्वतः स्वीकारला आणि नंतर आपल्या पाच लाख अनुयायांना बुद्ध धर्माची दीक्षा दिली. न भूतो न भविष्यती अशी थोर सामाजिक आणि धार्मिक क्रांती केली. सम्राट अशोकानंतर फक्त डॉ. बाबासाहेबांनीच धम्म क्रांतिचं चक्र फिरवलं. या देशात पहिल्यांदाच अशी रक्तहीन क्रांती झाली. या देशामध्ये धर्मांतराचा एवढा मोठा सोहळा यापूर्वी कधीच झालेला नव्हता. जगामध्ये प्रथम अमेरिकन आणि नंतर फ्रेंच राज्यक्रांत्या झाल्या. त्या सत्तेसाठी झाल्या परंतु एकाचवेळी पाच लाख लोकांनी हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्मात प्रवेश करून क्रांतिकारी धर्मांतर घडवून आणण्याची ताकद फक्त बाबासाहेबांमध्येच होती, हे निर्विवाद सत्य आहे आणि म्हणूनच बाबासाहेबांना युगपुरुष म्हणून संबोधलं जातं. फ्रेंच क्रांतिमध्ये राज्यकर्त्या राजाच्या विरोधामध्ये लोकांनी उठाव करून, बंड पुकारून राजाची राजवट उलथून टाकली आणि त्या देशामध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुत्वाचं राज्य प्रस्थापित करून एक मोठी क्रांती केली. बाबासाहेबांनीही या देश��ला बौद्ध धर्मातील समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व या त्रिसूत्रीवर आधारलेली लोकशाही प्रदान केली. निरनिराळ्या जाती-पंथाचे, प्रदेशांचे, निरनिराळ्या भाषा बोलणारे, धर्माचे लोक भारतात गुण्यागोविंदाने एकत्र नांदताना जगाला पाहायला मिळतात. धर्म ही प्रत्येकाची खाजगी बाब आहे. राष्ट्र आणि धर्म या संकल्पना वेगवेगळ्या आहेत. राष्ट्राची उभारणी ही सार्वजनिक नीतिच्या आधारावर उभारलेली असावी. आज भाजप भारताला हिंदू राष्ट्र करू पाहत आहे, ते शक्य नाही. धर्म हा माणसासाठी असतो, माणूस धर्मासाठी नसतो जगातील सर्व धर्मपंडितांनी बाबासाहेबांना आमिष दाखवून आपलंसं करण्याचा प्रयत्न केला. आपलाच धर्म आंबेडकरांनी स्वीकारावा म्हणून वेगवेगळ्या धर्माचे लोक बाबासाहेबांना भेटू लागले. बाबासाहेबांनी मात्र जगातील सर्व धर्मांचा अभ्यास केलेला होता. डॉ. बाबासाहेब हे स्वतः ज्ञानी, प्रचंड बुद्धिवादी असल्यामुळे भारतामध्येच उगम पावलेला बुद्ध धर्म त्यांनी स्वतः स्वीकारला आणि नंतर आपल्या पाच लाख अनुयायांना बुद्ध धर्माची दीक्षा दिली. न भूतो न भविष्यती अशी थोर सामाजिक आणि धार्मिक क्रांती केली. सम्राट अशोकानंतर फक्त डॉ. बाबासाहेबांनीच धम्म क्रांतिचं चक्र फिरवलं. या देशात पहिल्यांदाच अशी रक्तहीन क्रांती झाली. या देशामध्ये धर्मांतराचा एवढा मोठा सोहळा यापूर्वी कधीच झालेला नव्हता. जगामध्ये प्रथम अमेरिकन आणि नंतर फ्रेंच राज्यक्रांत्या झाल्या. त्या सत्तेसाठी झाल्या परंतु एकाचवेळी पाच लाख लोकांनी हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्मात प्रवेश करून क्रांतिकारी धर्मांतर घडवून आणण्याची ताकद फक्त बाबासाहेबांमध्येच होती, हे निर्विवाद सत्य आहे आणि म्हणूनच बाबासाहेबांना युगपुरुष म्हणून संबोधलं जातं. फ्रेंच क्रांतिमध्ये राज्यकर्त्या राजाच्या विरोधामध्ये लोकांनी उठाव करून, बंड पुकारून राजाची राजवट उलथून टाकली आणि त्या देशामध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुत्वाचं राज्य प्रस्थापित करून एक मोठी क्रांती केली. बाबासाहेबांनीही या देशाला बौद्ध धर्मातील समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व या त्रिसूत्रीवर आधारलेली लोकशाही प्रदान केली. निरनिराळ्या जाती-पंथाचे, प्रदेशांचे, निरनिराळ्या भाषा बोलणारे, धर्माचे लोक भारतात गुण्यागोविंदाने एकत्र नांदताना जगाला पाहायला मिळतात. धर्म ही प्रत्येकाची खाजगी बाब आहे. राष्ट्र आणि धर्म या संकल्पना वेगवेगळ्या आहेत. राष्ट्राची उभारणी ही सार्वजनिक नीतिच्या आधारावर उभारलेली असावी. आज भाजप भारताला हिंदू राष्ट्र करू पाहत आहे, ते शक्य नाही. धर्म हा माणसासाठी असतो, माणूस धर्मासाठी नसतो ‘माणसाची जी वैयक्तिक, सामाजिक नीती आहे त्यालाच धम्म संबोधले जाते’, असं बाबासाहेब म्हणतात. पुढे ते असंही म्हणतात की, ‘व्यक्तिचा विकास हेच खरे ध्येय आहे व ते असावयास पाहिजे. त्यासाठी सहानुभूती, समता, स्वातंत्र्य या मूल्यांची आवश्यकता असते. व ती ज्या धर्मात असेल तोच धर्म श्रेष्ठ आहे.’ १६व्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींच्या झंझावाती, घणाघाती भाषणांमध्ये त्यांनी फक्त व्यक्तिविकासावर जोर दिलेला होता. सामूहिक हिताच्यादृष्टीने राज्याचा विकास आणि नंतर देशाचा विकास या गोष्टीच जनते पुढे मांडून भाजपला सत्तेवर आणलं. नरेंद्र मोदींनी हिंदुत्वाच्या नावावर मतं मागितलेली नव्हती आणि मागितली असती तर एवढ्या मोठ्या प्रमाणात मिळालीही नसती. १२५ कोटी लोकसंख्या असलेल्या भारतामध्ये अगदी शेवटच्या माणसाचा विकास हाच देशाचा विकास ज्यामध्ये प्रत्येकाला व्यक्तिस्वातंत्र्य, धर्मस्वातंत्र्य, अन्न, वस्त्र, निवार्याची सोय असेल अशा आशययुक्त भाषणांनी लोक भारावून गेले आणि भाजपाच्या हाती सत्ता देऊन नरेंद्र मोदींना पंतप्रधान म्हणून त्यांनी स्वीकारलं. परंतु भाजपसत्तेला पुरतं एक वर्षही झालं नाही तोच त्यांच्या अन्य हिंदू संघटनांमधून धार्मिक अराजक माजवण्याचे संकेत मिळत आहेत. भारत हा लोकशाहीवादी देश आहे इथे सर्वांना समान न्याय, समता आणि स्वातंत्र्य आहे. राज्यघटनेच्या कलम २५ ते २८ मध्ये वैयक्तिक धर्माविषयीचे अधिकार नमूद केलेले आहेत. प्रत्येक नागरिकाला त्याच्या आवडीप्रमाणे धर्म स्वीकारता येतो, त्याचा प्रचार-प्रसारही करण्याचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं असताना आज हिंदुत्ववादी संघटना ‘घर वापसी’ या गोंडस नावाखाली धर्मांतरं घडवून आणत आहेत. या हिंदुत्ववाद्यांनी यापूर्वी असं अभियान का राबवलं नाही ‘माणसाची जी वैयक्तिक, सामाजिक नीती आहे त्यालाच धम्म संबोधले जाते’, असं बाबासाहेब म्हणतात. पुढे ते असंही म्हणतात की, ‘व्यक्तिचा विकास हेच खरे ध्येय आहे व ते असावयास पाहिजे. त्यासाठी सहा��ुभूती, समता, स्वातंत्र्य या मूल्यांची आवश्यकता असते. व ती ज्या धर्मात असेल तोच धर्म श्रेष्ठ आहे.’ १६व्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींच्या झंझावाती, घणाघाती भाषणांमध्ये त्यांनी फक्त व्यक्तिविकासावर जोर दिलेला होता. सामूहिक हिताच्यादृष्टीने राज्याचा विकास आणि नंतर देशाचा विकास या गोष्टीच जनते पुढे मांडून भाजपला सत्तेवर आणलं. नरेंद्र मोदींनी हिंदुत्वाच्या नावावर मतं मागितलेली नव्हती आणि मागितली असती तर एवढ्या मोठ्या प्रमाणात मिळालीही नसती. १२५ कोटी लोकसंख्या असलेल्या भारतामध्ये अगदी शेवटच्या माणसाचा विकास हाच देशाचा विकास ज्यामध्ये प्रत्येकाला व्यक्तिस्वातंत्र्य, धर्मस्वातंत्र्य, अन्न, वस्त्र, निवार्याची सोय असेल अशा आशययुक्त भाषणांनी लोक भारावून गेले आणि भाजपाच्या हाती सत्ता देऊन नरेंद्र मोदींना पंतप्रधान म्हणून त्यांनी स्वीकारलं. परंतु भाजपसत्तेला पुरतं एक वर्षही झालं नाही तोच त्यांच्या अन्य हिंदू संघटनांमधून धार्मिक अराजक माजवण्याचे संकेत मिळत आहेत. भारत हा लोकशाहीवादी देश आहे इथे सर्वांना समान न्याय, समता आणि स्वातंत्र्य आहे. राज्यघटनेच्या कलम २५ ते २८ मध्ये वैयक्तिक धर्माविषयीचे अधिकार नमूद केलेले आहेत. प्रत्येक नागरिकाला त्याच्या आवडीप्रमाणे धर्म स्वीकारता येतो, त्याचा प्रचार-प्रसारही करण्याचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं असताना आज हिंदुत्ववादी संघटना ‘घर वापसी’ या गोंडस नावाखाली धर्मांतरं घडवून आणत आहेत. या हिंदुत्ववाद्यांनी यापूर्वी असं अभियान का राबवलं नाही यांना आताच हा ‘घर वापसी’चा पुळका का आलाय यांना आताच हा ‘घर वापसी’चा पुळका का आलाय ८०० वर्षं गप्प का राहिले ८०० वर्षं गप्प का राहिले जी लोक ‘घर वापसी’ करत आहेत त्यांना यापूर्वी घरचा रस्ता दिसत नव्हता का जी लोक ‘घर वापसी’ करत आहेत त्यांना यापूर्वी घरचा रस्ता दिसत नव्हता का आजच आणि तेही भाजपाच्या राजसत्तेमध्येच त्यांच्या आताच्या मुसलमानी, ख्रिश्चन धर्मांचा त्यांना वीट का आला आजच आणि तेही भाजपाच्या राजसत्तेमध्येच त्यांच्या आताच्या मुसलमानी, ख्रिश्चन धर्मांचा त्यांना वीट का आला तो धर्म चांगला नाही याची उपरती त्यांना आताचा का व्हावी तो धर्म चांगला नाही याची उपरती त्यांना आताचा का व्हावी आणि त्यांना आजच हिंदू धर्���ाचा उमाळा का यावा आणि त्यांना आजच हिंदू धर्माचा उमाळा का यावा पहिल्या धर्मापेक्षा हिंदू धर्म श्रेष्ठ आहे हे त्या धर्मांतर करणार्या लोकांना यापूर्वी का नाही समजलं पहिल्या धर्मापेक्षा हिंदू धर्म श्रेष्ठ आहे हे त्या धर्मांतर करणार्या लोकांना यापूर्वी का नाही समजलं वरील प्रश्नांची उत्तरं हिंदुत्ववादी संघटनांकडे नाहीत. त्यांच्याकडे फक्त आज बहुमत आहे आणि याच जोरावर ते आज ‘घर वापसी’ या नावाखाली धर्मांतरं घडवून आणत आहेत, तर दुसर्या बाजूला भाजपचेच लोकप्रतिनिधी नको ती वायफळ मुक्ताफळं उधळून नरेंद्र मोदींना अडचणीत आणू पहात आहेत. सहकार्यांना मोदींनी राजीनाम्याची धमकी दिलेली असतानाही त्यांचा उपद्रव असाच सुरू राहिल्यास त्यांचा राजीनामा अटळ आहे वरील प्रश्नांची उत्तरं हिंदुत्ववादी संघटनांकडे नाहीत. त्यांच्याकडे फक्त आज बहुमत आहे आणि याच जोरावर ते आज ‘घर वापसी’ या नावाखाली धर्मांतरं घडवून आणत आहेत, तर दुसर्या बाजूला भाजपचेच लोकप्रतिनिधी नको ती वायफळ मुक्ताफळं उधळून नरेंद्र मोदींना अडचणीत आणू पहात आहेत. सहकार्यांना मोदींनी राजीनाम्याची धमकी दिलेली असतानाही त्यांचा उपद्रव असाच सुरू राहिल्यास त्यांचा राजीनामा अटळ आहे मग मोदींनी निवडणुकीपूर्वी जनतेला त्यांच्या संकल्पनेतला दाखवलेला व्यक्तिविकास, देशविकास होणं कठीण होईल. अशा या हिंदुत्ववादामुळेच देश अधोगतीच्या, अराजकतेच्या गर्तेत गेल्याशिवाय राहणार नाही. ‘अच्छे दिन’ पाहण्याऐवजी ‘बुरे दिन’ पाहण्याची वेळ देशबांधवांवर येऊ नये ही अपेक्षा\nPrevious article सोशल मीडियाने जोडलेले मैत्र\nNext article जबाबदारी विसरलेले विरोधक\nप्लेग, करोना, चापेकर आणि रँड…\nकरोना व्हायरस : ७ दिवस सरकारी कार्यालयं बंद राहणार\nविधानसभेत भाजप मात्र स्वतंत्रपणे लढण्याच्या तयारीत : देवगड व सावंतवाडी मतदारसंघावर दावा\nलोकसभा निवडणूका संपल्यानंतर विधानसभा निवडणूका लवकरच होणार आहेत लोकसभेच्या निवडणुकीत भाजपसेना युती असतानाच …\nकाय आहे प्रज्ञा ठाकूरच्या शपथपत्रात \nमित्रांनो, सद्य परिस्थिती वर निराश किंवा नकारात्मक होवू नका.\nIPL 2019 – ८ युवा खेळाडूंना संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtranews24.com/2019/01/page/40/", "date_download": "2020-05-29T14:56:57Z", "digest": "sha1:DWQGSCUS334YB5IN25CGYFIJKZBPQ76T", "length": 9497, "nlines": 139, "source_domain": "maharashtranews24.com", "title": "जानेवारी, 2019 | महाराष्ट्र News24 - Part 40", "raw_content": "रविवार, 10 मे 2020\nबिबट्याच्या हल्ल्यात दुचाकीस्वार जखमी\nभंडारवाडी येथे घरफोडी, ८० हजाराचे सोने पळवले\nलातूर : रायगड माझा वृत्त लातूर जिल्ह्यात बंद घरे फोडण्याची चोरट्यांनी मोहिमच उघडलेली आहे. रेणापूर ...\nमोटारीच्या धडकेत सहा वर्षांची मुलगी ठार\n‘कोरेगाव भीमा’साठी प्रशासन सतर्क\n5 जी’चे आगमन; नव्या वर्षात फोल्डेबल स्मार्टफोन\nमनोहर पर्रीकर साडेतीन महिन्यांनंतर सचिवालयात\nपणजी : रायगड माझा ऑनलाईन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर साडेतीन महिन्यांनंतर मंगळवारी पर्वरी येथील म...\nज्येष्ठ अभिनेते कादर खान यांचे निधन\nमुंबई : रायगड माझा ऑनलाईन प्रकृती खालावल्‍याने रुग्‍णालयात उपचार घेत असलेले ज्येष्ठ अभिनेते...\nपाणावलेल्या डोळ्यांनी तो हसत म्हणाला 2 लाख कर्ज...\nमुंबई : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त राज्यातील शेतकऱ्यांचा कर्जाच्या डोंगराचा भार हलका करण्यासाठी महाविकास आघाडीने शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळला आणि शेतकऱ्यांचे 2 लाख...\n‘स्वराज्यरक्षक संभाजी’ घेणार प्रेक्षकांचा निरोप\nमुंबई : महाराष्ट्र NEWS 24 ऑनलाईन डॉ. अमोल कोल्हे यांचा अभिमान, उत्सुकता आणि साहसाच्या बळावर सुरु झालेला स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेचा प्रवास हा...\nशिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त फडणवीसांचे ट्विट\nमुंबई : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त आज शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांना आदरांजली वाहिली जात...\nबिग बॉस सिझन 13: पारस छाब्रावर भडकला सलमान...\nमुंबई : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त बिग बॉस सिझन 13 हा कार्यक्रम सध्या जोरदार गाजतोय. त्यात शनिवारचा विकेंड का वार म्हंटल की प्रेक्षकांना...\nPUBGमुळे ढासळली मानसिक स्थिती; तरुणाच्या नावामुळे घटना जास्त...\nचाकण: महाराष्ट्र NEWS 24 वृत्त पबजी (PUBG) या गेम मुळे आजवर अनेक विचित्र घटना घडल्याचं आपल्याला ऐकायला मिळत होतं. चाकण मध्ये याचा प्रत्यय...\nविराट कोहलीने मानले जाहिरातीचे आभार; व्यक्त केल्या भावना\nमुंबई : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त विराट कोहली आणि अनुष्का शर्माची लव्हस्टोरी ही प्रत्येकाला भावणारी असून त्याचा प्रवास अनोखा आहे. विराट कोहलीसोबत अनुष्का...\nश्री जैन श्वेतांबर श्री पद्मप्रभु महाराज देवालय ट्रस्ट, पोयनाड तर्फे आरोग्य सुविधांसाठी दोन लाख पंचवीस हजार रुपयांचा धनादेश जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द\nपनवेल मध्ये कोरोना संदर्भातील विशेष तपासणी पथक\nकोरोनाच्या विरुद्धच्या लढाईत काँग्रेस पक्ष सक्रिय\nबदलापूर मध्ये शिवसेनेकडून भोजन कक्षाची उभारणी..\nरायगड यामधील सहा कंपन्यांना उतपादन सुरु ठेवण्याची परवानगी \nसंकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपले खासगीपण जपण्याच्या तुमच्या अधिकाराचा आम्ही आदर करतो. आमच्या व्यवसायाचा हा एक महत्त्वाचा पैलू आहे.\nश्री जैन श्वेतांबर श्री पद्मप्रभु महाराज देवालय ट्रस्ट, पोयनाड तर्फे आरोग्य सुविधांसाठी दोन लाख पंचवीस हजार रुपयांचा धनादेश जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द\nपनवेल मध्ये कोरोना संदर्भातील विशेष तपासणी पथक\nकोरोनाच्या विरुद्धच्या लढाईत काँग्रेस पक्ष सक्रिय\nबदलापूर मध्ये शिवसेनेकडून भोजन कक्षाची उभारणी..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/rahul-gandhi-likely-to-take-over-as-congress-chief-in-october-1487779/", "date_download": "2020-05-29T14:45:09Z", "digest": "sha1:DFX2TBNRYOVQLEFKZ6DEF3L2YNCVPY2I", "length": 13154, "nlines": 204, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Rahul Gandhi likely to take over as Congress chief in October? | राहुल गांधींकडे ऑक्टोबरमध्ये काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रे? | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात ४५ हजार चाकरमानी दाखल\nमाथेरानमधील घोडय़ांसाठी अनंत अंबानींकडून खुराक\nरिक्षातूनही आता करोना रुग्णांची वाहतूक\nधुळ्यात पोलिसाला करोनाची लागण\nभाडय़ाची दुकाने रिकामी होण्यास सुरुवात\nराहुल गांधींकडे ऑक्टोबरमध्ये काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रे\nराहुल गांधींकडे ऑक्टोबरमध्ये काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रे\n२०१९ च्या निवडणुकांसाठी तयारीला लागा, सोनिया गांधी यांचे आदेश\nकाँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी\nराष्ट्रीय स्तरावर काहीशी मरगळ आलेल्या काँग्रेस पक्षाला नवसंजीवनी देण्यासाठी आता पक्षात फेरबदल होण्याचे संकेत आहेत. सोनिया गांधी यांच्यानंतर राहुल गांधी यांच्या गळ्यात काँग्रेसच्या अध्यक्षपदाची माळ पडू शकते. खरंतर यासंदर्भातले अंदाज याआधीच व्यक्त झाले आहेत. मात्र आता ऑक्टोबर महिन्यात राहुल गांधी यांची अध्यक्ष म्हणून अधिकृत घोषणा केली जाण्याची शक्यता काँग्रेसच्या सूत्रांनी वर्तवली आहे.\nगेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात काँग्रेसच्या राष्���्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडली ज्या बैठकीतच राहुल गांधी यांना अध्यक्ष म्हणून निवडण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब होणार होतं. मात्र आता मंगळवारी झालेल्या बैठकीत या विषयावर पुन्हा एकदा काँग्रेसच्या दिग्गजांचं एकमत झालं आहे. १५ ऑक्टोबरला सोनिया गांधी आपलं पद सोडतील आणि त्यानंतर राहुल गांधींचा काँग्रेसचे अध्यक्ष होण्याचा मार्ग मोकळा होईल,अशी माहिती समोर आली आहे.\n२०१९ च्या निवडणुकांची तयारी करण्यासाठी आतापासूनच कंबर कसून कामाला लागा असा सल्ला सोनिया गांधी यांनी दिला आहे. या निवडणुका राहुल गांधी यांच्या अध्यक्षतेखाली लढवल्या जातील ही बाब उघड आहे. भारतातला एकसंधतेचा विचार सध्याचं सरकार संपवू पाहतंय तो टिकवण्यासाठी काँग्रेसला एकजुटीनं विरोधकांशी टक्कर द्यायला हवी असंही मत सोनिया गांधी यांनी व्यक्त केलं आहे. मंगळवारी झालेल्या बैठकीत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी, गुलाम नबी आझाद, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, ए. के. अँटनी, पी चिदंबरम यांच्यासह अनेक दिग्गजांची उपस्थिती होती. आता राहुल गांधी यांच्या खांद्यावर काँग्रेसची धुरा दिल्यावर येत्या काळात ते पक्षाला आणखी किती पुढे घेऊन जातील हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nराज ठाकरे यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे\n”जामियामध्ये गोळीबार करणाऱ्याला कोणी पुरवला पैसा\nज्योतिरादित्य शिंदेंनी काँग्रेस का सोडली राहुल गांधींनी सांगितलं ‘हे’ खरं कारण\n“इंदुरीकर महाराजांना भाजपाचा पाठिंबा, त्यांची तपश्चर्या घालवू नका\nगर्लफ्रेण्डला भेटायला बिहारला जायचंय; बॉयफ्रेण्डच्या विनंतीवर सोनू सूद म्हणतो...\nअपेक्षा सोडली; अक्षय कुमारच्या 'पृथ्वीराज चौहान'चं भव्य सेट पाडणार\nविराटने अनुष्काला घटस्फोट द्यावा, भाजपा आमदाराची 'त्या' वादावरुन मागणी\n'तुमची नेहमी आठवण येते'; विलासरावांच्या जयंतीनिमित्त रितेश भावूक, पाहा व्हिडिओ\nफक्त एक काॅल करा; सोनू सूदचं स्थलांतरितांना मदतीचं आश्वासन\nबदलापूरची जांभळं पिकली झाडावरती..\nटाळेबंदीत बंदोबस्तासह गुन्हेगारीस आळा घालण्याचे आव्हान\nरिक्षातूनही आता करोना रुग्णांची वाहतूक\nसांस्कृतिक नगरांमधल्या कट्टय़ांचा ऑनलाइन आविष्कर\nमाथेरानमधील घोडय़ांसाठी अनंत अंबानींकडून खुराक\nमासळी लिलाव बाजार बंद\nसुविधाच नसताना ऑनलाइन शिक्षणाचा घाट\n1 व्यापाऱ्यांसाठी लवकरच एसी डबल डेकर ट्रेन\n2 इराणमधील दहशतवादी हल्ल्यांमध्ये १२ जणांचा मृत्यू\n3 भाजप महाराष्ट्रात ‘यमराज’; मध्य प्रदेशात ‘जनरल डायर’; विरोधकांची टीका\nVIDEO: गिरीश कुबेरांनी वाङ्‌मयचौर्य केले का", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/coronavirus-outbreak-may-end-india-may-2-claim-singaporean-researchers-marathi-news/", "date_download": "2020-05-29T13:24:50Z", "digest": "sha1:VMLD67RUYXHYAW3C2QMNBZAGMPYP6PE6", "length": 12136, "nlines": 143, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "'21 मेपर्यंत भारतातून कोरोनाचा नाश होईल'; संशोधकांचा दावा", "raw_content": "\nब्युटी पार्लर आणि सलूनबाबत सरकारने घेतला मोठा निर्णय\nउद्धव ठाकरेंचा राज्यपाल भगतसिंग कोश्यारींना दणका, उचललं ‘हे’ पाऊल\nखडसेंच्या हातातील ‘फडणवीस हटाओ’चा फलक खरा आहे का\nनेत्यानं बंगल्यावर नेऊन मारहाण केली; मनोरुग्ण-निराधार लोकांची सेवा करणाऱ्या अक्षय बोऱ्हाडेचा आरोप\nरजमान सणासाठी रस्ते भरणार आणि बाकीचे रस्त्यावर आलं की काठ्या असं कसं चालेल- राज ठाकरे\nमातोश्रीची पायरी का चढलो; शरद पवार यांनी सांगितलं कारण\nखासदार उदयनराजे भोसले अक्षय बोऱ्हाडेच्या पाठीशी; पोलिसांना केलं ‘हे’ आवाहन\nपुण्यातील पावसाचं रौद्ररुप दाखवणारे सहा व्हिडीओ\n‘या’ राज्यातील दोन जिल्ह्यांमध्ये 30 जूनपर्यंत वाढवलं लॉकडाऊन\n‘नथीचा नखरा’ सोशल मीडियात ट्रेंडिंग; नेमका काय आहे हा प्रकार\n’21 मेपर्यंत भारतातून कोरोनाचा नाश होईल’; संशोधकांचा दावा\nनवी दिल्ली | 21 मेपर्यंत भारतातून कोरोनाचा नाश होईल, असा दावा सिंगापूर यूनिवर्सिटी ऑफ टेक्नोलॉजी डिजाइनने केला आहे. या दाव्यानंतर भारतीयांना थोडा दिलासा मिळाला आहे.\nकोरोनाचा धोका कमी करण्यासाठी सरकारकडून विविध प्रयत्न करण्यात येत आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्ण दुप्पट होण्याचा वेग देखील मंदावला असल्याचं आरोग्य विभागानं सांगितलं आहे.\nसिंगापूर यूनिवर्सिटी ऑफ टेक्नोलॉजी अॅण्ड डिजाइनने आर्टिफिशियल इंटेलिजेंसच्या मदतीनं कोरोना रुग्णांच्या आकडेवारीचं संशोधकांनी विश्लेषण केलं आहे. या आकडेवारीनूसार 21 मेपर्यंत भारतातून कोरोनाचा नाश होईल. तसेच जगभरातही कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.\nदरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू आहे. त्यामुळे देशात कोरोनाचा सार्वत्रिक प्रसार झालेला नाही. मात्र काही शहरांमध्ये कोरोनाचा फैलाव वेगाने वाढत आहे.\nमहाराष्ट्राला आर्थिक मदत करा; शरद पवार यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र\nअंगाशी आल्यावर आम्हाला कसला इतिहास शिकवताय\n राज्यातील 11 जिल्ह्यांमध्ये मागील 3 दिवसात कोरोनाचा एकही नवा रुग्ण नाही\nकोरोनाविरोधातील लढ्यात ‘एक राष्ट्र’ ही भावनाच आपल्याला मोठं यश देईल- देवेंद्र फडणवीस\nवाधवान बंधूंना ‘ते’ पत्र देण्यासाठी कोणाचाही दबाव नसल्याचं चौकशीत निष्पन्न- अनिल देशमुख\nठाकरे सरकारचा महत्त्वाचा निर्णय; बंधपत्रित डॉक्टर्सच्या मानधनात मोठी वाढ\nमी नरेंद्र मोदींशी बोललो, चीनप्रश्नी ते चांगल्या मूडमध्ये नाहीत- डोनाल्ड ट्रम्प\nTop News • औरंगाबाद • महाराष्ट्र\n“कोरोनाच्या संकटात समाजकार्य करा, साहेबांच्या स्मृतीदिनी गडावर गर्दी नको”\nTop News • महाराष्ट्र • मुंबई\nसंकटातही बळीराजाची दिलदारी; कोरोना लढ्यासाठी लावला मोठा हातभार\nTop News • महाराष्ट्र • मुंबई\nराष्ट्रपती राजवटीची इच्छा नाही पण हे सरकार आपोआप कोसळेल- देवेंद्र फडणवीस\nलॉकडाऊन आणखी 15 दिवस वाढणार, मात्र ही क्षेत्रं घेऊ शकतात मोकळा श्वास\nपुण्यात कोरोनामुळे ५ जणांचा मृत्यू; आज पुण्यात किती रुग्ण आढळले\nराज्यात आज आढळले कोरोनाचे नवीन ४४० नवे रुग्ण; पाहा तुमच्या जिल्ह्यात किती\nनेत्यानं बंगल्यावर नेऊन मारहाण केली; मनोरुग्ण-निराधार लोकांची सेवा करणाऱ्या अक्षय बोऱ्हाडेचा आरोप\nखासदार उदयनराजे भोसले अक्षय बोऱ्हाडेच्या पाठीशी; पोलिसांना केलं ‘हे’ आवाहन\nहोय शेरकर माझे मित्र, नाण्याची एकच बाजू ऐकण्यापेक्षा…- अमोल कोल्हे\nअक्षय बोऱ्हाडेच्या आरोपांवर काँग्रेस नेते सत्यशील शेरकर यांचं स्पष्टीकरण\n…तर हर हर महादेव होणारच; नितेश राणेंचा थेट इशारा\nखालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.\n‘महाराष्ट्रातील लोकांना गोव्यात प्रवेश देऊ नका’; भाजप नेत्याची प्रमोद सावंतांकडे मागणी\n असंघटित क्षेत्रातील कामगारांना मोफत सायकल वाटप\nठाकरे सरकारचा महत्त्वाचा निर्णय; बंधपत्��ित डॉक्टर्सच्या मानधनात मोठी वाढ\nसचिन सावंत हे खोटं बोलण्याची फँक्टरी आहे- आशिष शेलार\nकोरोनाच्या परिस्थितीत ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसेवकाची मद्य पार्टी\n‘राज्याचा कारभार नागपुरातून चालवा’; ‘या’ काँग्रेस नेत्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी\nसामूहिक शक्तीच्या जोरावर कोरोनाला आपण निश्चितच हरवू- अजित पवार\n‘या’ तारखेपासून पुण्यातील प्रसिद्ध तुळशीबाग पुन्हा सुरु होणार\nमी नरेंद्र मोदींशी बोललो, चीनप्रश्नी ते चांगल्या मूडमध्ये नाहीत- डोनाल्ड ट्रम्प\n…हा महाराष्ट्र द्रोह आहे आणि गद्दारांना महाराष्ट्र माफ करत नाही- जितेंद्र आव्हाड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.timesnowmarathi.com/sports-cricket-news/article/rahul-dravid-son-samit-slams-second-double-century-inside-two-months-in-u-14-cricket/281809", "date_download": "2020-05-29T14:21:21Z", "digest": "sha1:FO2UZUHIQIV4KIP5V4LAK22XBQZYNNXB", "length": 9307, "nlines": 75, "source_domain": "www.timesnowmarathi.com", "title": " ज्युनिअर द्रविडही 'द वॉल' बनण्याच्या दिशेने? २ महिन्यात झळकावले २ द्विशतक rahul dravids son samit slams second double century inside two months in u 14 cricket News in marathi tspo 1", "raw_content": "\nलोकल ते ग्लोबल लोकसभा निवडणूक २०१९ गावगाडा\nव्हायरल झालं जी काम-धंदा टेक इट EASY तब्येत पाणी लाइफफंडा धर्म-कर्म-भविष्य\nक्लिकक्लिकाट बघा की राव टाइम्सच्या हेडलाइन्स Live Tv ताजंतवानं ट्रेंडिंग झालं जी\nक्रीडा / क्रिकेटकिडा >\nज्युनिअर द्रविडही 'द वॉल' बनण्याच्या दिशेने २ महिन्यात झळकावले २ द्विशतक\nज्युनिअर द्रविडही 'द वॉल' बनण्याच्या दिशेने २ महिन्यात झळकावले २ द्विशतक\nभारतीय क्रिकेटमध्ये 'द वॉल' नावाने ओळखल्या जाणारा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड यांचा मुलगा समित द्रविड याने आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवले आहे.\nज्युनिअर द्रविडही 'द वॉल' बनण्याच्या दिशेने २ महिन्यात झळकावले २ द्विशतक |  फोटो सौजन्य: फेसबुक\nसमित द्रविडने अंडर १४ मध्ये झळकावले जोरदार द्विशतक\nज्युनिअर द्रविडने डिसेंबरमध्ये बनवले होते पहिले द्विशतक\nवडिलांच्या पावलावर ठेवतोय पाऊल\nबंगळुरू : भारतीय क्रिकेटमध्ये 'द वॉल' नावाने ओळखल्या जाणारा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड यांचा मुलगा समित द्रविड याने आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवले आहे. समितने दोन महिन्यात दोन द्विशतक झळकावले आहेत. नुकतेच त्याने बंगळुरूमध्ये आपल्या माल्या अदिती इंटरनॅशनल (MAI) कडून प्रतिनिधित्व करताना अंडर १४ क्रिकेटमध्य��� द्विशतक झळकावले आहे. बीटीआर शील्ड अंडर १४ ग्रुप -१ डिव्हिजन II टुर्नामेंटमध्ये समित द्रविडने केवळ १४४ चेंडूंत नाबाद २११ धावांची जोरदार खेळी केली. यात त्याने २४ चौकार आणि एक षटकार लगावला.\nसमित द्रविड यांच्या द्विशतकाच्या जोरावर त्यांच्या संघाने निर्धारित ५० षटकांत ३ विकेटच्या बदल्यात ३८६ धावांचा विशाल स्कोअर उभारला. या डोंगराएवढ्या धावसंख्येचा पाठलाग करताना बीजीएस नॅशनल पब्लिक स्कूलचा संघ ३ बाद २५४ धावाच करू शकला. एणएआय संघाचा १३२ धावांनी विजय झाला. समित द्रविड याने यापूर्वी २० डिसेंबर २०१९ मध्ये अंडर १४ इंटर झोनल टुर्नामेंटमध्ेय व्हाईट प्रेसिडेंट इलेवनकडून खेळताना धारवाड झोन विरूद्ध २०१ धावा करून सर्वांची प्रशंसा मिळवली होती.\nसमित द्रविड आपल्या ऑल राऊंड कामगिरीमुळेही गेल्या वर्षी चर्चेत होता. त्याने इंटर झोनल टुर्नामेंटमध्ये ३ विकेट आणि २ डावात एकूण २९५ धावा केल्या होत्या.\nयापूर्वी समित २०१६ मध्ये चर्चेत आला होता. त्याने बंगळुरू युनायटेड क्रिकेट क्लबकडून खेळताना फ्रँक एंथोनी पब्लिक स्कूल विरूद्ध १२५ धावा केल्या होत्या. समितने प्रत्युष जी (१४३) सोबत चौथ्या विकेटसाठी २१३ धावांची खेळी केली होती. त्याच्या टीमने ३० ओव्हरच्या सामन्यात लोयोला स्कूल मैदानावर २४६ धावांनी शानदार विजय मिळवला होता.\nअसे वाटत आहे की समित आपल्या वडिलांच्या पदचिन्हावर चालत आहे. राहुल द्रविड याची जगातील मोठ्या फलंदाजांमध्ये गणना होते. १६ वर्षांच्या शानदार करिअरमध्ये राहुल द्रविड याने १३ हजार २८८ टेस्ट आणि १० हजार ८८९ वन डे धावा केल्या आहेत.\nताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.\nIndia vs PAKISTAN: सामन्याआधी पाकिस्तानने केले होते असे काही, आता भारताने दिले उत्तर\nVIDEO: मतदान असं करं, अर्जुन तेंडुलकरला आईने समजवलं\nशाहिद आफ्रिदीचा भाऊ दहशतवादी, २००३ मध्ये काश्मीरमध्ये भारतीय सैन्याने केला खात्मा\nकुटुंबालाही त्रास होतो, अशा आहेत डोनाल्ड ट्रम्प यांच्या सवयी\nभारत-चीन सीमावाद: ट्रम्प यांची मध्यस्थीची ऑफर चीनने फेटाळली\nप्रसिद्ध ज्योतिषी बेजान दारूवाला यांचं निधन\nयंदाचा पायी दिंडी सोहळा रद्द, पाहा काय झाला निर्णय\nचक्क ग्रामपंचायतीतचं अधिकाऱ्यांची दारू पार्टी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.navarashtra.com/news/barshi-s-researcher-got-custar/221794.html", "date_download": "2020-05-29T13:53:32Z", "digest": "sha1:GVNUTR35ZJVOPGYKTWVIG53ZXSKXOQRU", "length": 17158, "nlines": 249, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Navarashtra बार्शीच्या संशोधकाला सीताफळाच्या नव्या जातीचे पेटंट", "raw_content": "\nनागपुर लखनऊ पुणे मुंबई\n शुक्रवार, मे 29, 2020\n954367721 खबर भेजने क लिए\nअहमदनगर औरंगाबाद जळगाव धुळे नंदुरबार मुंबई रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग मुंबई नागपुर ठाणे पुणे नाशिक अमरावती अकोला वर्धा चंद्रपुर भंडारा गोंदिया बुलढाणा गड़चिरोली वाशिम यवतमाळ\nशुक्रवार, मे २९, २०२०\nभारतात १,६५,७९९ कोरोनाबाधित तर आतापर्यंत एकूण ४,७..\nमजुरांच्या दुर्दशेला काँग्रेसच जबाबदार - मायावतीं..\nमजुरांच्या मुद्द्यावरून काँग्रेसच्या नेत्यांनी घे..\nस्थलांतरित मजुरांच्या जेवणाची व्यवस्था करण्याचे आ..\nपरदेश दौऱ्याच्या दोन महिन्यानंतर महिलेला झाला कोर..\nBoys Locker Room : मुलीची मुलाला बलात्काराची धमकी\nनेपाळच्या नव्या नकाशाबाबतच्या चर्चेला तूर्तास स्थ..\nभारत आणि चीनच्या सीमावादात मध्यस्थी करण्याची डोना..\nकल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रशासकीय विभागा..\nकोरोनाबाधित रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णालयात थ..\nआषाढी एकादशीसाठी यंदा पायी दिंडी जाणार नाही - उपम..\nपनवेल महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांचा दिव्या..\nभारताचा ऑस्ट्रेलिया दौरा केला नियोजित, मालिकांचे ..\nहॉकीपटू बलबीर सिंग दोसांज यांचे निधन\nइतरशेअर मार्केटव्यापारबजेटनिवेश, विमा, बँकिंगकॉर्पोरेट विश्व\nहॉलिवूडसेलिब्रिटीसमिक्षाबॉक्स ऑफिसफिल्म जगतटेलीविजनगॉसिपअन्य ख़बरें\nदीपिका पादुकोण लॉकडाऊनच्या काळात ऐकत आहे ऑनलाईन स..\n''कहने को हमसफर है'' वेबसीरिजच्या निमित्ताने एकत..\nअक्षय कुमार पुन्हा मदतीसाठी सरसावला, १५०० सदस्यां..\nनगरमध्ये कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने शहरात काही ..\nहोमडेकोरहोम गार्डनिंगसेकंड इनिंगवास्तू ज्योतिष्ययोगाब्युटीफॅशनपर्यटनधर्म-आध्यात्मखाना खजाना\nयुट्यूबवर युट्यूब व्हर्सेस टिकटॉक महायुद्ध पडणार ..\nजिओ युजर्संना फटका, दररोज २ जीबी डेटा मिळणारा पॅक..\nबार्शीच्या संशोधकाला सीताफळाच्या नव्या जातीचे पेटंट\nस्थानिक भागातील सीताफळाचे मिळणारे उत्पादन, उत्पन्नापेक्षा अधिक उत्पादन तसेच उत्पन्न देणाऱ्या सीताफळाच्या 'एनएमके -१ गोल्डन' सीताफळाच्या या नव्या जातीला केंद्र सरकारने पेटंट जाहीर के��े आहे. यामुळे टिकाऊ, निर्यात योग्य सीताफळामुळे शेतकऱ्यांचा फायदा होत असल्याचा विश्वास व्यक्त होत आहे. बार्शी तालुक्यातील गोरमाळे येथील शेती संशोधक डॉ. नवनाथ मल्हारी कसपटे यांनी सीताफळाच्या शोधून काढलेल्या या 'एनएमके-१ गोल्डन' या जातीची केंद्र सरकारने दखल घेतली आहे. सरकारकडून त्याची नोंदणी करण्यात आली आहे. केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या पीक वाण संरक्षण व शेतकरी हक्क कायदा २००१ अंतर्गत प्राधिकरणाकडून त्यांना नोंदणीपत्र बहाल करण्यात आले आहे. सीताफळाची अधिकृतपणे नोंदणी करणारे ते देशातील पहिले शेतकरी ठरल्याचा दावा करण्यात आला आहे. स्थानिक भागातील सीताफळाच्या विविध जातीपेक्षा 'एनएमके -१ गोल्डन' या जातीच्या सीताफळ वाणाची चव, रंग, देखणेपणा अधिक असून टिकाऊपणा आहे. कमी बिया, कमी पाण्यात तग धरणारे, जमिनीच्या विविधतेत आणि विविध वातावरणाचा धोका नसलेले फळझाड म्हणून ही जात ओळखली जात आहे. हजारो शेतकऱ्यांनी मार्गदर्शन घेतल्यानंतर 'एनएमके -१ गोल्डन' जातीच्या सीताफळाची लागवड केली आहे. १९८६ पासून सीताफळाची शेती करीत आहोत. सीताफळाच्या सध्या ४२ प्रकारच्या जाती आपल्याकडे आहेत. 'एनएमके -१ गोल्डन' या सीताफळाचे २००१ मध्ये संशोधन केले. त्याला २०११ मध्ये यश आले. त्यावेळी ही जात जाहीर करण्यात आली. पेटंटसाठी केंद्राकडे पत्रव्यवहार केला. मात्र, या जातीची कोणतीच माहिती नसल्याने केंद्राने दोन वर्ष याचा अभ्यास केला. त्यानंतर या जातीची नोंद होऊन त्याला पेंटट मिळाले, अशी माहिती संशोधक डॉ. नवनाथ कसपटे यांनी दिली.\nखडकीतील सेक्स रॅकेट उघडकीस\nअंकिता पाटील यांच्या विरोधात ७ अपक्ष उमेदवार\nनात्याला काळिमा ; दिरानेच केला भावजयीवर बलात्कार\nपोलादपूर तालुक्यात कापडे निवाचीवाडी येथे २ तर उमरठ येथील १ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह\nदौंडमध्ये दिवसा सामूहिक हत्याकांड\nपाली विभागाच्या डॉ. भगत यांना पदावरून कमी केले; उद्या विद्यार्थ्यांचे आंदोलन\nआषाढी एकादशीसाठी यंदा पायी दिंडी जाणार नाही - उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर निर्णय घोषित\nशाहूवाडी तालुक्यात घरगुती वादामुळे पतीने केला आरोग्यसेविका असलेल्या पत्नीचा खून\nनवभारत e चर्चा - आज संध्याकाळी ५ वाजता खासदार मनोज कोटक यांच्यासोबत गप्पा\nनियमभंग करणाऱ्या ३३६ जणांवर कारवाई\nज्येष्ठ महिलेची ३ लाखांची फसवणूक\nआषाढी एकादशीसाठी यंदा पायी दिंडी जाणार नाही - उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर निर्णय घोषित\nशाहूवाडी तालुक्यात घरगुती वादामुळे पतीने केला आरोग्यसेविका असलेल्या पत्नीचा खून\nनवभारत e चर्चा - आज संध्याकाळी ५ वाजता खासदार मनोज कोटक यांच्यासोबत गप्पा\nनियमभंग करणाऱ्या ३३६ जणांवर कारवाई\nज्येष्ठ महिलेची ३ लाखांची फसवणूक\nवडगाव मावळ येथे दीड लाखांचा गुटखा जप्त\nसदैव अपने पाठको के साथ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://celebrity.astrosage.com/mr/heena-sidhu-horoscope.asp", "date_download": "2020-05-29T14:39:41Z", "digest": "sha1:UDJQF2TVJX2GF4HZJGOQOQT755TGWGTT", "length": 8687, "nlines": 137, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "हेना सिद्धू जन्म तारखेची कुंडली | हेना सिद्धू 2020 ची कुंडली", "raw_content": "\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » हेना सिद्धू जन्मपत्रिका\nवर्णमाला द्वारे ब्राउझ करा:\nरेखांश: 75 E 52\nज्योतिष अक्षांश: 30 N 56\nमाहिती स्रोत: Dirty Data\nअॅस्ट्रोसेज मूल्यांकन: खराब डेटा\nहेना सिद्धू प्रेम जन्मपत्रिका\nहेना सिद्धू व्यवसाय जन्मपत्रिका\nहेना सिद्धू जन्म कुंडली/ जन्म आलेख/ कुंडली\nहेना सिद्धू 2020 जन्मपत्रिका\nहेना सिद्धू ज्योतिष अहवाल\nहेना सिद्धू फ्रेनोलॉजीसाठीची प्रतिमा\nआता आपली कुंडली मिळवा\nहेना सिद्धूच्या कुंडली बद्दल अधिक वाचा\nहेना सिद्धू 2020 जन्मपत्रिका\nजवळच्या नातेवाईकाच्या किंवा कुटंबातील सदस्याच्या मृत्युची बातमी समजेल. एखादा विकार होण्याची शक्यता असल्यामुळे आरोग्याची नीट काळजी घ्या. संपत्तीचे नुकसान, आत्मविश्वासात कमतरता, व्यर्थ आणि मानसिक चिंता संभवतात. लोकांना तुमच्या प्रति असलेल्या आसूयेमुळे समस्या उद्भवू शकतात. चोरीमुळे आर्थिक नुकसान होऊ शकते. कुसंगत आणि वाईट सवयी लागण्याची शक्यता आहे.\nपुढे वाचा हेना सिद्धू 2020 जन्मपत्रिका\nहेना सिद्धू जन्म आलेख/ कुंडली/ जन्म कुंडली\nजन्माच्या वेळी (कुंडली, जन्म कुंडली म्हणून ओळखले जाणारे) जन्मभ्रंश हे स्वर्गाचा नकाशा आहे. हेना सिद्धू चा जन्म नकाशा आपल्याला हेना सिद्धू चे ग्रहस्थाने, दास, राशी नकाशा आणि राशि चिन्ह दर्शवेल. यामुळे आपल्याला 'अॅस्ट्रोसेज क्लाउडमध्ये' मध्ये हेना सिद्धू चे तपशीलवार संशोधन आणि विश्लेषण करून कुंडली उघडण्यास अनुमती मिळेल.\nपुढे वाचा हेना सिद्धू जन्म आलेख\nहेना सिद्धू साठी ज्योतिष अहवाल पहा -\nहेना सिद्धू मांगलि�� / मांगलिक दोष अहवाल\nहेना सिद्धू शनि साडेसाती अहवाल\nहेना सिद्धू दशा फल अहवाल\nहेना सिद्धू पारगमन 2020 कुंडली\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=3798", "date_download": "2020-05-29T13:23:10Z", "digest": "sha1:C2VJTQ3U4Z4KDHIJQMNKBUZWWOCIBJHK", "length": 11150, "nlines": 77, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nVNX मराठी न्यूज चॅनल\nगृह विलगीकरण म्हणजे काय \nमोहरम (ताजिया) निमित्त समस्त जनतेला हार्दिक शुभेच्छा - आमदार राजे अम्ब्रीशराव महाराज आत्राम\nनक्षली नेता सुधाकरन आणि त्याची पत्नी नीलिमा चे तेलंगाना पोलिसांसमोर आत्मसमर्पण\nअमरावती जिल्ह्यात खळबळ ; एकाच दिवशी तिघांची निर्घृण हत्या, कर्फ्यू लागू\nअर्जुनी मोर येथील तत्कालीन शाखा अभियंता अशोक राऊत व पत्नीविरुद्ध अपसंपदेचा गुन्हा दाखल\nआदिवासी विभागाच्या नोकर भरतीची खोटी जाहिरात समाज माध्यमांवर व्हायरल\nआदित्य ठाकरे यांचा ७० हजार १९१ मतांनी दणदणीत विजय\nकाँग्रेसचे माजी मंत्री संजय देवतळे यांनी बांधले शिवबंधन\nविद्यार्थ्यांना दिलासा : पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या केवळ अंतिम वर्षांच्या परीक्षा होणार\n१८ ते २० सप्टेंबर या काळात पावसाची शक्यता, विदर्भात मुसळधार ते अतिवृष्टीचा अंदाज\nविखुरलेल्या संसाराचा आधार बनण्या सरसावल्या आधारविश्व फाऊंडेशच्या रणरागिणी\nजुगार खेळताना पोलिसांनी छापा टाकल्याच्या अफवेने चौघांनी घेतली नाल्यात उडी, दोघांचा मृत्यू\nगरिबी कमी करण्यात महत्त्वपूर्ण प्रयत्न करणाऱ्या दहा देशांमध्ये भारताचा समावेश\nयुवतीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा द्या : स्त्रीशक्ती संघटना\nस्टेट बँक ऑफ इंडियाने घेतला बचत खात्यावरील व्याज दर कमी करण्याचा निर्णय\nराखीव वनक्षेत्रातून अवैधरित्या रेती वाहतूक करणारे ट्रॅक्टर जप्त\nनागपूर महानगरपालिकेच्या महापौरपदी संदीप जोशी यांची निवड\nभामरागड येथील पुरग्रस्त भागाला जिल्हाधिकारी शेखर सिंह , पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांची भेट\nजि.प. उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांनी एटापल्ली येथील आंदोलनाची घेतली दखल, शिक्षण समितीच्या बैठकीत घेतले विविध निर्णय\nलॉकडाऊनच्या काळात 'या' ���्यवसायांना मिळणार सूट\nविधानसभा निवडणुकीपूर्वी आ. डॉ. होळीच्या प्रकरणावर निर्णय घ्या : नारायण जांभुळे यांचा सुप्रीम कोर्टात अर्ज\nमहाराष्ट्र आणि हरयाणा विधानसभेसाठी २१ ऑक्टोबरला मतदान, २४ ऑक्टोबरला निकाल\nएटापल्ली - आलापल्ली मार्गावर नक्षलवाद्यांनी बॅनर व पत्रके टाकून अडविली वाहतूक\nरमाई आवास योजना (ग्रामीण) मधील घरकुलाची यादी जाहिर, ११६१ लाभार्थी पात्र\nराज्यात नव्या २२ जिल्ह्यांचा प्रस्ताव : गडचिरोली जिल्ह्यातून अहेरी तर चंद्रपूर जिल्ह्यातून चिमूर जिल्ह्याचं नियोजन\nकोरोना विषाणूच्या प्रतिबंधात्मक उपायाबाबत नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी - अजय कंकडालवार\nपंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुन्हा एकदा देशाला संबोधित करणार\nमतमोजणीला सुरुवात , १२ वाजतापर्यंत नव्या विधानसभेचं चित्र होणार स्पष्ट\nदेसाईगंज स्थानकावर थांबली दरभंगा एक्सप्रेस\nशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी १४ उमेदवारांना दिले एबी फॉर्म\nफारूख अब्दुल्ला सहा महिन्यानंतर नजरकैदेतुन बाहेर\nलॉकडाऊनमध्ये कोणतीही शिथिलता नाही : ३ मे पर्यंत कोणीही घराबाहेर पडू नये : जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार\nअंनिसने घेतली कोटगुल आश्रमशाळा दत्तक\nकोरोनाच्या संकटकाळात आपला जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या आरोग्य सेविकांच्या मानधनात वाढ\nधनगर समाजाला राज्य सरकारचा मोठा दिलासा : अनुसूचित जमातींचे सर्व लाभ मिळणार\nकोरोना निर्मूलनासाठी नागरिकांनी संचारबंदीचे पालन करा, आवश्यक असल्यास घराबाहेर निघा : नगराध्यक्षा योगिता पिपरे\nजिल्हा क्रीडा स्पर्धेच्या पूर्वतयारीचा जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार व उपाध्यक्ष मनोहर पोरेटी यांनी घेतला आढावा\nपहा १७ जुलै ला झालेल्या खंडग्रास चंद्रग्रहणाचे रितुराज मावळणकर यांनी टिपलेले छायाचित्र\nमुंबईत दुकानदाराने चॉकलेट देण्याच्या बहाण्याने ६ वर्षीय मुलीवर केला बलात्कार\nआरमोरी च्या कुंभारपुऱ्यात साकारणार काचमहालाची प्रतिकृती\nभाजपची चौथी यादी जाहीर : खडसेंना दिलासा तर तावडे, मेहता, पुरोहित यांना डच्चू\nवनमंत्री साधणार ग्रामपंचायतींशी 'महा ई संवाद', हरित महाराष्ट्रात योगदान देण्याचे आवाहन\nराज्यात केवळ ८ दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा : आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे रक्तदान करण्याचे आवाहन\nनिर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषी व���नय सिंगने भिंतीवर डोकं आपटून स्वत:ला केले जखमी\nऑनलाइन शिक्षक भरती : उमेदवारांना शाळेचे पर्याय निवड करण्याकरिता १० जानेवारीपर्यंत मुदत\nसी - ६० पथकाने केला कुंडम जंगल परिसरात नक्षल कॅम्प उध्वस्त\nऑटो - दुचाकीचा अपघात, दोन ठार - सहा गंभरी जखमी\nग्रामपंचायत मधूनच सरपंचाची निवड होणार : विधानसभेत विधेयक मंजूर\nकाँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागावाटपाचं अंतिम सूत्र ठरलं, प्रत्येकी १२५ जागा लढवणार\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विधानपरिषद सदस्यत्वासाठी उमेदवारी अर्ज केला दाखल\nदारूसह ४ लाख ८२ हजारांचा मुद्देमाल जप्त, दोघांवर गुन्हा दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/cigarette-selling", "date_download": "2020-05-29T12:56:32Z", "digest": "sha1:UNRUH2YMOUSJRHJEXSABFEY35WSMM4QR", "length": 6490, "nlines": 128, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "cigarette selling Archives - TV9 Marathi", "raw_content": "\nLockdown 5 | केंद्राकडून लॉकडाऊन 5 ची तयारी पूर्ण\nकोरोना लढाईला बळ, ठाकरे सरकारकडून बंधपत्रित डॉक्टरांच्या मानधनात मोठी वाढ\nआळंदी आणि देहूच्या पादुका दशमीला पंढरपूरला जाणार, हेलिकॉप्टर, विमान किंवा अन्य वाहनाचा पर्याय\nपुण्यात लॉकडाऊनमध्ये सिगारेट विकणाऱ्या व्यापाऱ्यावर कारवाई, 39 लाखाचे सिगारेट जप्त\nपुण्यात लॉकडाऊनच्या काळात सिगारेट विकणाऱ्या व्यापाऱ्यावर कारवाई करण्यात आली आहे.\nLockdown 5 | केंद्राकडून लॉकडाऊन 5 ची तयारी पूर्ण\nकोरोना लढाईला बळ, ठाकरे सरकारकडून बंधपत्रित डॉक्टरांच्या मानधनात मोठी वाढ\nआळंदी आणि देहूच्या पादुका दशमीला पंढरपूरला जाणार, हेलिकॉप्टर, विमान किंवा अन्य वाहनाचा पर्याय\nसंपादकांच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांकडून शिक्षणाबाबत चिंता व्यक्त, पुढील निर्णयासाठी केंद्राकडे लक्ष\nकोल्हापुरात 15 दिवस महापुरात बुडालेल्या गावाला धडा, पावसाळ्यापूर्वी स्थलांतराला सुरुवात\nLockdown 5 | केंद्राकडून लॉकडाऊन 5 ची तयारी पूर्ण\nकोरोना लढाईला बळ, ठाकरे सरकारकडून बंधपत्रित डॉक्टरांच्या मानधनात मोठी वाढ\nआळंदी आणि देहूच्या पादुका दशमीला पंढरपूरला जाणार, हेलिकॉप्टर, विमान किंवा अन्य वाहनाचा पर्याय\nसंपादकांच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांकडून शिक्षणाबाबत चिंता व्यक्त, पुढील निर्णयासाठी केंद्राकडे लक्ष\nपुण्यातील प्रसिद्ध तुळशीबाग एक जूनपासून पुन्हा सुरु\nCorona : पुण्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ, रुग्णा��चा आकडा 7012 वर\nCorona | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील कर्मचाऱ्यांना मार्गदर्शक सूचना\nटोळधाडीचं महाराष्ट्रावर संकट, कीटकनाशकांचा मारा, अग्निशमन बंब, ड्रोन सज्ज : कृषीमंत्री\nपुण्यातील मुख्य मार्केट यार्डातील फळ आणि भाजीपाला मार्केट रविवारपासून सुरु\nLockdown Effect : पुण्यातील 68 हजार आयटी कर्मचारी चिंतेत, पगार आणि कामगार कपातीचे संकट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/videos/goa-cm-manohar-parrikar-died-due-to-pancreatic-cancer-2", "date_download": "2020-05-29T14:29:31Z", "digest": "sha1:5KZR2COCCEQEM2BR6FJ57XEPMTZLVCUI", "length": 6344, "nlines": 132, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Tv9 Marathi : मनोहर पर्रिकरांच्या रुपाने राजकारणाचा 'सुसंस्कृत' चेहरा हरपला", "raw_content": "\nमाझा मित्र आधी हुशार होता, आता काय झालंय कळत नाही, फडणवीसांना तीन पुस्तकं पाठवणार : हसन मुश्रीफ\nकोरोनाचा फटका, मुंबईतील मान्सूनपूर्व कामांचा वेग मंदावला\nपुढील 5 दिवसात जेलमध्ये हजर राहा, कोर्टाचे अरुण गवळीला आदेश\nमनोहर पर्रिकरांच्या रुपाने राजकारणाचा 'सुसंस्कृत' चेहरा हरपला\nमाझा मित्र आधी हुशार होता, आता काय झालंय कळत नाही, फडणवीसांना तीन पुस्तकं पाठवणार : हसन मुश्रीफ\nकोरोनाचा फटका, मुंबईतील मान्सूनपूर्व कामांचा वेग मंदावला\nपुढील 5 दिवसात जेलमध्ये हजर राहा, कोर्टाचे अरुण गवळीला आदेश\nअहमदनगरमध्ये भाजी विक्रेत्या महिलेकडून 4 जणांना कोरोना संसर्ग, 15 जणांचा अहवाल बाकी\nLockdown Effect | इतिहासात पहिल्यांदाच उन्हाळ्यात नागपूरच्या रस्त्यांवर शीतपेयांची दुकानं नाही\nमाझा मित्र आधी हुशार होता, आता काय झालंय कळत नाही, फडणवीसांना तीन पुस्तकं पाठवणार : हसन मुश्रीफ\nकोरोनाचा फटका, मुंबईतील मान्सूनपूर्व कामांचा वेग मंदावला\nपुढील 5 दिवसात जेलमध्ये हजर राहा, कोर्टाचे अरुण गवळीला आदेश\nअहमदनगरमध्ये भाजी विक्रेत्या महिलेकडून 4 जणांना कोरोना संसर्ग, 15 जणांचा अहवाल बाकी\nपुण्यातील प्रसिद्ध तुळशीबाग एक जूनपासून पुन्हा सुरु\nCorona : पुण्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ, रुग्णांचा आकडा 7012 वर\nCorona | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील कर्मचाऱ्यांना मार्गदर्शक सूचना\nटोळधाडीचं महाराष्ट्रावर संकट, कीटकनाशकांचा मारा, अग्निशमन बंब, ड्रोन सज्ज : कृषीमंत्री\nपुण्यातील मुख्य मार्केट यार्डातील फळ आणि भाजीपाला मार्केट रविवारपासून सुरु\nLockdown Effect : पुण्यातील 68 हजार आयटी कर्मचारी च��ंतेत, पगार आणि कामगार कपातीचे संकट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/videos/thane-corrporator-help-martyr-soldier-family-pulwama-attack", "date_download": "2020-05-29T12:45:42Z", "digest": "sha1:K7PHLOWT732ZADAMG76JJGJ5R7X6ARL6", "length": 6480, "nlines": 132, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "पुलवामा शहिदांच्या कुटुंबीयांना ठाण्यातील नगरसेवकांची आर्थिक मदत", "raw_content": "\nLockdown 5 | केंद्राकडून लॉकडाऊन 5 ची तयारी पूर्ण\nकोरोना लढाईला बळ, ठाकरे सरकारकडून बंधपत्रित डॉक्टरांच्या मानधनात मोठी वाढ\nआळंदी आणि देहूच्या पादुका दशमीला पंढरपूरला जाणार, हेलिकॉप्टर, विमान किंवा अन्य वाहनाचा पर्याय\nपुलवामा शहिदांच्या कुटुंबीयांना ठाण्यातील नगरसेवकांची आर्थिक मदत\nLockdown 5 | केंद्राकडून लॉकडाऊन 5 ची तयारी पूर्ण\nकोरोना लढाईला बळ, ठाकरे सरकारकडून बंधपत्रित डॉक्टरांच्या मानधनात मोठी वाढ\nआळंदी आणि देहूच्या पादुका दशमीला पंढरपूरला जाणार, हेलिकॉप्टर, विमान किंवा अन्य वाहनाचा पर्याय\nसंपादकांच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांकडून शिक्षणाबाबत चिंता व्यक्त, पुढील निर्णयासाठी केंद्राकडे लक्ष\nकोल्हापुरात 15 दिवस महापुरात बुडालेल्या गावाला धडा, पावसाळ्यापूर्वी स्थलांतराला सुरुवात\nLockdown 5 | केंद्राकडून लॉकडाऊन 5 ची तयारी पूर्ण\nकोरोना लढाईला बळ, ठाकरे सरकारकडून बंधपत्रित डॉक्टरांच्या मानधनात मोठी वाढ\nआळंदी आणि देहूच्या पादुका दशमीला पंढरपूरला जाणार, हेलिकॉप्टर, विमान किंवा अन्य वाहनाचा पर्याय\nसंपादकांच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांकडून शिक्षणाबाबत चिंता व्यक्त, पुढील निर्णयासाठी केंद्राकडे लक्ष\nपुण्यातील प्रसिद्ध तुळशीबाग एक जूनपासून पुन्हा सुरु\nCorona : पुण्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ, रुग्णांचा आकडा 7012 वर\nCorona | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील कर्मचाऱ्यांना मार्गदर्शक सूचना\nटोळधाडीचं महाराष्ट्रावर संकट, कीटकनाशकांचा मारा, अग्निशमन बंब, ड्रोन सज्ज : कृषीमंत्री\nपुण्यातील मुख्य मार्केट यार्डातील फळ आणि भाजीपाला मार्केट रविवारपासून सुरु\nLockdown Effect : पुण्यातील 68 हजार आयटी कर्मचारी चिंतेत, पगार आणि कामगार कपातीचे संकट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/vidhansabha-2019/rohit-pawar-claims-bjp-insulted-chhatrapatis-by-udayanraje-bhosle-entering-in-absence-of-pm-112163.html", "date_download": "2020-05-29T14:41:18Z", "digest": "sha1:3GOEPENLHO5N6XEZBCMPTXDB3AR4L2YW", "length": 16146, "nlines": 168, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "उदयनर��जेंच्या भाजपप्रवेशावर रोहित पवार | Rohit Pawar on Udayanraje Bhosle", "raw_content": "\nहोम क्वारंटाईनचा नियम मोडला, वर्ध्यातील कुटुंबाला 40 हजारांचा दंड\nमाझा मित्र आधी हुशार होता, आता काय झालंय कळत नाही, फडणवीसांना तीन पुस्तकं पाठवणार : हसन मुश्रीफ\nकोरोनाचा फटका, मुंबईतील मान्सूनपूर्व कामांचा वेग मंदावला\nराजकारण विधानसभा 2019 हेडलाईन्स\nपंतप्रधानांच्या उपस्थितीत भाजपप्रवेश करुन 'छत्रपती' उपाधीचा तरी मान ठेवायचा : रोहित पवार\nएका नेत्याच्या घरामागील लॉनमध्ये साताऱ्याचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांचा पक्षप्रवेश करत 'छत्रपती' या उपाधीचा अवमान केल्याची टीका रोहित पवार यांनी सोशल मीडियावरुन केली आहे.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nमुंबई : राष्ट्रवादीचे साताऱ्यातील खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या भाजपप्रवेशावर शरद पवार यांचे नातू रोहित पवार (Rohit Pawar on Udayanraje Bhosle) यांनी तोंड उघडलं आहे. एका नेत्याच्या घरामागील लॉनमध्ये उदयनराजेंचा पक्षप्रवेश करत ‘छत्रपती’ या उपाधीचा अवमान केल्याची टीका रोहित पवार (Rohit Pawar on Udayanraje Bhosle) यांनी केली आहे.\n‘छत्रपती या उपाधीवर संपूर्ण महाराष्ट्र मनापासून प्रेम करतो. त्या उपाधीमागे असणारी व्यक्ती नाही, तर ती उपाधी मला महत्त्वाची वाटते.’ अशा भावना रोहित पवार यांनी फेसबुक-ट्विटरवर पोस्ट करुन व्यक्त केल्या आहेत.\n‘पक्षप्रवेशाचा कार्यक्रम मोदी साहेबांच्या उपस्थितीत होणार असल्याचं सांगण्यात येतं, पण तो कार्यक्रम एका नेत्याच्या घराच्या पाठीमागे असणाऱ्या लॉनमध्ये आयोजित केला जातो. भारतीय जनता पक्षाला मला एकच सांगायचं आहे, महाराष्ट्राचे नागरिक म्हणून व्यक्तीहून अधिक त्या उपाधीचा आम्ही मान ठेवला आहे.’ असं रोहित पवार यांनी लिहिलं आहे.\n‘कोणतंही राजकारण न करता मी मनापासून अपेक्षा व्यक्त करतो की, जसा महाराष्ट्राचा प्रत्येक नागरिक तो मान ठेवतो तसाच आपणही तो मान ठेवावा.’ अशी अपेक्षा रोहित पवारांनी (Rohit Pawar on Udayanraje Bhosle) व्यक्त केली आहे.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आपण भाजपप्रवेश करणार असल्याचा दावा उदयनराजे यांनी ट्विटरवरुन केला होता. परंतु प्रत्यक्षात भाजपाध्यक्ष अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजपचा झेंडा हाती ��रला. उदयनराजेंनी खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर साताऱ्यातील पोटनिवडणुकीसाठी तयारी सुरु झाली आहे.\nभाजप प्रवेशानंतर उदयनराजेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचं कौतुक केलं होतं. काश्मीरमधील कलम 370 (Article 370) हटवण्याचं धाडस मोदींनी दाखवलं. माझ्या लहानपणापासून काश्मीरप्रश्नाबद्दल ऐकत होतो, पण कोणीही त्यावर उत्तर शोधत नव्हतं. पण मोदींनी ते धाडस दाखवलं, असं उदयनराजे म्हणाले होते.\nयापूर्वी, राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही उदयनराजेंच्या पक्षांतरावर आगपाखड केली होती. उदयनराजेंच्या आचरट बालिश चाळ्यांना पाठीशी घालून जवळच्या माणसांना दुखावलं, काय मिळालं असा उद्विग्न सवाल जितेंद्र आव्हाड यांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांना विचारला होता.\nमोदी-शाह शिवरायांच्या विचाराने कार्यरत : उदयनराजे\nउदयनराजेंविरुद्ध आघाडीचा एक्का बाहेर, पोटनिवडणुकीत पृथ्वीराज चव्हाणांना उमेदवारी\nसाहेब, उदयनराजेंच्या आचरट बालिश चाळयांना पाठिशी घातलंत, काय मिळालं\nभाजप प्रवेशाआधी रात्री सव्वा वाजता उदयनराजेंचा राजीनामा\nमाझा मित्र आधी हुशार होता, आता काय झालंय कळत नाही,…\nLockdown 5 | केंद्राकडून लॉकडाऊन 5 ची तयारी पूर्ण\nमी नरेंद्र मोदींशी बोललो, चीनप्रश्नी ते चांगल्या मूडमध्ये नाहीत :…\nमुंडे साहेबांच्या आवडीचा पदार्थ करा, घरात फोटोसमोर दोन दिवे लावा,…\nभाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा रुग्णालयात, कोरोनाची लक्षणे दिसल्याने उपचार\nबांधकाम क्षेत्राला मदत करा, शरद पवाराचं पंतप्रधान मोदींना चौथं पत्र\nतिजोरी उघडा, गरजू कुटुंबांना दरमहा 7500 रोख द्या, सोनिया गांधींची…\n\"43 वर्ष राजकुमारीसारखी राहिले, पण...\" माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील…\nठाण्यातील भाजप नगरसेवक विलास कांबळे यांचं निधन, हॉटेलमध्ये मृतदेह आढळला\nकुटुंबीय क्वारंटाईन, कोल्हापुरात कोरोनाग्रस्त बालिकेला महिला तहसीलदाराकडून मायेची ऊब\nपुण्यातील प्रसिद्ध तुळशीबाग एक जूनपासून पुन्हा सुरु\nएकाच दिवसात 116 पोलीस कोरोना पॉझिटिव्ह, सहा दिवसात चारशेहून अधिक…\nजुळ्या बाळांना जन्म देऊन सुखरुप ठेवलं, कोरोनाग्रस्त माऊलीने 24 तासात…\nभारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या चीनच्या दुप्पट, बळींचा आकडाही जास्त\nमी नरेंद्र मोदींशी बोललो, चीनप्रश्नी ते चांगल्या मूडमध्ये नाही��� :…\nमान्सून 1 जून रोजी केरळात, हवामान विभागाचा अंदाज, राज्यात कुठे-कधी…\nहोम क्वारंटाईनचा नियम मोडला, वर्ध्यातील कुटुंबाला 40 हजारांचा दंड\nमाझा मित्र आधी हुशार होता, आता काय झालंय कळत नाही, फडणवीसांना तीन पुस्तकं पाठवणार : हसन मुश्रीफ\nकोरोनाचा फटका, मुंबईतील मान्सूनपूर्व कामांचा वेग मंदावला\nपुढील 5 दिवसात जेलमध्ये हजर राहा, कोर्टाचे अरुण गवळीला आदेश\nअहमदनगरमध्ये भाजी विक्रेत्या महिलेकडून 4 जणांना कोरोना संसर्ग, 15 जणांचा अहवाल बाकी\nहोम क्वारंटाईनचा नियम मोडला, वर्ध्यातील कुटुंबाला 40 हजारांचा दंड\nमाझा मित्र आधी हुशार होता, आता काय झालंय कळत नाही, फडणवीसांना तीन पुस्तकं पाठवणार : हसन मुश्रीफ\nकोरोनाचा फटका, मुंबईतील मान्सूनपूर्व कामांचा वेग मंदावला\nपुढील 5 दिवसात जेलमध्ये हजर राहा, कोर्टाचे अरुण गवळीला आदेश\nपुण्यातील प्रसिद्ध तुळशीबाग एक जूनपासून पुन्हा सुरु\nCorona : पुण्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ, रुग्णांचा आकडा 7012 वर\nCorona | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील कर्मचाऱ्यांना मार्गदर्शक सूचना\nटोळधाडीचं महाराष्ट्रावर संकट, कीटकनाशकांचा मारा, अग्निशमन बंब, ड्रोन सज्ज : कृषीमंत्री\nपुण्यातील मुख्य मार्केट यार्डातील फळ आणि भाजीपाला मार्केट रविवारपासून सुरु\nLockdown Effect : पुण्यातील 68 हजार आयटी कर्मचारी चिंतेत, पगार आणि कामगार कपातीचे संकट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/entertainment/entertainment-news/box-office-collections/ajay-devgn-tanhaji-the-unsung-warrior-first-week-collection-on-box-office/articleshow/73336500.cms?utm_source=mostreadwidget&utm_medium=referral&utm_campaign=article2", "date_download": "2020-05-29T15:09:10Z", "digest": "sha1:DTAGAITCN2BJSQHKQ3E457LAXUYN56BZ", "length": 9077, "nlines": 87, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nआठवडाभरात 'तान्हाजी'ची ११६ कोटींची कमाई\nबॉलिवूडचा सिंघम अजय देवगण, अभिनेत्री काजोल आणि अभिनेता सैफ अली खान यांच्या प्रमुख भूमिका असणाऱ्या 'तान्हाजी: द अनसंग वॉरिअर' चित्रपटाने आठवडाभरात बॉक्स ऑफिसवर तब्बल ११६ कोटी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटाने केवळ पहिल्या सहा दिवसांत १०० कोटींचा टप्पा ओलांडला होता.\nमुंबईः बॉलिवूडचा सिंघम अजय देवगण, अभिनेत्री काजोल आणि अभिनेता सैफ अली खान यांच्या प्रमुख भूमिका असणाऱ्या 'तान्हाजी: द अनसंग वॉरिअर' चित्रपटाने आठवडाभरात बॉक्स ऑफिसवर तब्बल ११६ कोटी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटाने केवळ पहिल्या सहा दिवसांत १०० कोटींचा टप्पा ओलांडला होता.\nदीपिका पदुकोण मुख्य भूमिकेत असणारा 'छपाक' आणि 'तान्हाजी: द अनसंग वॉरिअर' हे दोन्ही चित्रपट एकाच दिवशी म्हणजे १० जानेवारी रोजी प्रदर्शित झाले होते. जेएनयू विद्यार्थ्यांना भेटायला गेल्याप्रकरणी दीपिका पदुकोणच्या छपाक चित्रपटावर बहिष्कार घालण्यात यावा, असे आवाहन समाजमाध्यमांवर करण्यात आले होते. दोन्ही चित्रपटामध्ये स्पर्धा असल्याचे बोलले जात होते. मात्र, छपाक चित्रपटाला धोबीपछाड देत तान्हाजी चित्रपटाने १०० कोटींचा टप्पा सहज गाठला.\nतरुणीच्या त्रासानं मराठी अभिनेता बेजार; FB वर मांडली व्यथा\nपहिल्या आठवड्यातील गुरुवारीदेखील म्हणजे १६ जानेवारी रोजी तान्हाजी चित्रपटाने ११ कोटी रुपयांपेक्षा अधिक गल्ला जमवला. तर दुसरीकडे, छपाक चित्रपटाने पहिल्या आठवड्यात अवघ्या २६ कोटी रुपयांची कमाई केली.\nकोल्हापूरः 'तानाजी'ची एन्ट्री होताच पैसे उधळले\nदरम्यान, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशमध्ये तान्हाजी चित्रपट करमुक्त केला. यानंतर हरियाणामध्येही हा चित्रपट करमुक्त करण्यात आला. महाराष्ट्रात 'तान्हाजी' करमुक्त करण्यासंदर्भात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकमत झाले. स्वराज्यासाठी ज्यांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले, त्या तान्हाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित ‘तान्हाजी’ हा चित्रपट करमुक्त करावा, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली होती.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\n'बागी -३'पाहण्यासाठी गर्दी; तीन दिवसांत ५० कोटींची कमाई...\nआयुष्मानच्या 'शुभ मंगल ज्यादा सावधान' संमिश्र प्रतिसाद...\nकरोनाचा फटका; अनेक हॉलिवूड सिनेमांची माघार...\nअमिताभ, इरफान यांच्या सिनेमांना करोनाचा फटका...\n​​​'गुड न्यूज'ने आठवड्यात पार केला १३० कोटींचा टप्पामहत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nकरण जोहर���्या गाण्याने मुलांची वाढली डोकेदुखी\nसोनाक्षीने आईसाठी घेतली मेहनत; दिलं स्पेशल गिफ्ट\nएअरटेलचा हटके प्लान, ८४ दिवसांपर्यंत १६८ जीबी डेटा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/video/entertainment/judgemental-hai-kya-public-review/videoshow/70397094.cms", "date_download": "2020-05-29T14:32:07Z", "digest": "sha1:QOY3HOX3U2CMOJZBXBN3WHYQXNY773W4", "length": 7646, "nlines": 96, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n'जजमेंटल है क्या' सिनेमावर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया\n'जजमेंटल है क्या' चित्रपट आज प्रदर्शित झाला. राजकुमार रवा आणि कंगणा राणावत यांची या चित्रपटात प्रमुख भूमिका आहे. चित्रपट बघितल्यानंतर प्रेक्षकांनी दिलेल्या या काही प्रतिक्रिया....\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nजेव्हा सुश्मिता सेनच तिच्या प्रियकराची आणि मुलींची मुलाखत घेते\n'बेबी' फेम अभिनेता सांगतोय लॉकडाउनमध्ये कसं रहायचं फिट\nक्रांती रेडकर लपून ज्यूस पितेय\nकरण जोहर रुही आणि यशसोबत रॅपीड फायर खेळतो तेव्हा...\n'लव आज कल' फेम अभिनेत्री मिस करतेय तिचं जिम\nव्हिडीओ न्यूजवऱ्हाडी करोनाग्रस्त; नवं जोडपं लग्नानंतर क्वारंटाइन\nमनोरंजनजेव्हा सुश्मिता सेनच तिच्या प्रियकराची आणि मुलींची मुलाखत घेते\nमनोरंजन'बेबी' फेम अभिनेता सांगतोय लॉकडाउनमध्ये कसं रहायचं फिट\nव्हिडीओ न्यूजगावी जाण्यासाठी धारावीत श्रमिकांची मोठी रांग\nव्हिडीओ न्यूजकरोनायोद्धयांच्या मदतीसाठी विद्यार्थांने तयार केला रोबोट\nव्हिडीओ न्यूजरेशन मिळत नसल्यानं महिलांचा ठिय्या\nव्हिडीओ न्यूजकोविड सेंटर उभारलंय, पण वैद्यकिय कर्मचारीच नाहीत\nव्हिडीओ न्यूज५० दिवसांची मेहनत लॉकडाऊन ४.०मुळं वाया गेली\nव्हिडीओ न्यूजऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती; मेळघाटातील पाणीटंचाईचे वास्तव\nव्हिडीओ न्यूजघर गाठण्यासाठी मजुरांची रेल्वे स्थानकांवर गर्दी\nव्हिडीओ न्यूजकरोनाग्रस्त असल्याच्या भितीनं कुटुंबाला मारहाण\nभविष्यआजचं राशीभविष्य.. दिनांक २९ मे २०२०\nव्हिडीओ न्यूजमोदींशी बोललो, त्यांचा मूड चांगला नाही : डोनाल्ड ट्रम्प\nव्हिडीओ न्यूजदेशातील ३० समूहांचे करोनावर लस तयार करण्याचे प्रयत्न सुरू\nव्हिडीओ न्यूज...असा उधळला दहशतवाद्यांचा कट\nपोटपूजाआंबटगोड कैरी राइस रेसिपी\nव्हिडीओ न्यूजमजुरांना विमानानं घरी पाठवणारा दिलदार शेतकरी\nव्हिडीओ न्यूजजगभरात वाढतोय करोनाचा फैलाव, अमेरिकेत मृतांची संख्या लाखांवर\nमनोरंजनक्रांती रेडकर लपून ज्यूस पितेय\nहेल्थ'या' पेयाच्या सेवनाने करा करोना आणि डिहायड्रेशनवर मात..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://ma.dll-rehab.com/file/jaas_nt%20(2).dll/25602.html", "date_download": "2020-05-29T14:26:36Z", "digest": "sha1:4YVVAFSOMRWKFNVNPFXS6BSY2RUMZBZ5", "length": 3543, "nlines": 79, "source_domain": "ma.dll-rehab.com", "title": "Jaas_nt (2).dll - java - dll-rehab.com", "raw_content": "\nफाईलचा आकार: 16.42 Kb\nकसे प्रतिष्ठापीत करायचे jaas_nt (2).dll:\nप्रत फाइल jaas_nt (2).dll कार्यक्रम स्थापना निर्देशिका विनंती आहे की jaas_nt (2).dll.\nते कार्य करत नाही तर, आपण कॉपी लागेल jaas_nt (2).dll तुमची प्रणाली निर्देशिकेत. मुलभूतरित्या, हे आहे:\nआपण वापरत असल्यास 64-bit विंडोज आवृत्ती, आपण देखील कॉपी पाहिजे jaas_nt (2).dll to C:\\Windows\\SysWOW64\\\nमूळ फाइल्स बॅकअप प्रत करू\nकोणत्याही विद्यमान फाइल खोडून पुन्हा\nआपला संगणक रीबूट करा.\nसमस्या अजूनही घडल्यास, खालील गोष्टी करू:\nWindows प्रारंभ मेनू उघडा आणि निवडा \"Run...\".\nअध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक टाइप करा आणि Enter ढकलणे (किंवा तुम्ही विंडोज मला, कमांड टाईप वापरत असल्यास)\nतुम्ही मला आढळणार नाही तर विंडो संचयीका मध्ये खालिल प्रयत्न: विंडोज प्रारंभ मेनू उघडा आणि निवडा \"Run...\".\nअध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक टाइप करा आणि Enter ढकलणे (किंवा तुम्ही विंडोज मला वापरत असल्यास, कमांड टाईप)\nया फाईल इतर आवृत्ती:\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://blog.dattaprabodhinee.org/2015/11/tatya.maharaj.html", "date_download": "2020-05-29T13:17:59Z", "digest": "sha1:2I62EFBJ5RAGOJBUY4GYU2XHFRT3T7JR", "length": 30534, "nlines": 240, "source_domain": "blog.dattaprabodhinee.org", "title": "श्री परम पूजनीय सद्गुरु तात्या महाराज", "raw_content": "\nHomeसंतांच्या दुर्लभ माहितीश्री परम पूजनीय सद्गुरु तात्या महाराज\nश्री परम पूजनीय सद्गुरु तात्या महाराज\nआयुष्य हे एक गूढ, अगम्य, अतक्र्य अशी गोष्ट आहे. मानवाला कसलाही अंदाज करता येऊ नये अशा अनेक गुंतागुंतीच्या प्रसंगामधून त्याला जावे लागते. नेमका मार्ग कोणता व कोणत्या मार्गाने जावे व को��त्या मार्गाने जावे म्हणजे आपले सार्थक होईल, आपणास हवे ते प्राप्त होईल | असे अनेक प्रश्न त्यांच्या मनात उदभवत असतात. या सर्व विवंचनेत त्यांच्या मनास वेदना होत असतात.\nकोणाचे सहाय्य घ्यावे | कोण आपल्याला मदत करेल | आपले दुःख, आपल्या अडचणी कोण निवारण करील | किंवा यातून मार्ग दाखवून योग्य मार्गदर्शन करेल | असे अनेक प्रश्न त्याच्या मनात आलेले असतात. तो बेचैन होतो. आपले दुःख कोणाला सांगावे कुणाला कळतील आपल्या वेदना | कोण जाणून घेईल आपले दुःख कुणाला कळतील आपल्या वेदना | कोण जाणून घेईल आपले दुःख अशा भयानक विंवचनेत तो सापडलेला असतो. आणि अशा नेमक्या वेळी त्याला परमेश्वराची आठवण होते.\n'सद्गुरु वाचुनी सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी.' या उवती प्रमाणे तो परमेश्वराचा धावा करतो. हाच परमेश्वर आपले दुःख दूर करेल, तोच आपणला मार्ग दाखवेल कारण परमेश्वर हाच माऊली होय तीच आईच्या मायेने आपणावर पाखर घालेल, सहाय्य करेल हा दृढ विश्वास त्याच्या मनाला वाटत असतो. हळू हळू तो त्या परमेश्वर माऊलीच्या समीप जाण्याचा प्रयत्न करतो. त्याची वाटचाल सुरू होते.\nसद्गुरु तात्या महाराज ही अशाच परिस्थितीने आई वडिलांच्या गरिबीने शिक्षणाची झालेली ससेहोलपट कुटुंबात खाणारी तोंडे दहा आणि कमावणारे एकटे वडिल त्यामुळे खर्चाचा वाढता बोजा व मर्यादित उत्पन्न यांचा ताळमेळ लागत नसल्यामुळे एस. एस. सी. (मॕट्रिक) पास झालेले श्री तात्या महाराज कुठेतरी नोकरी मिळते का या विचारात फिरत होते. फलटण येथे विविध कार्यकारी सेवा सोसायटी (जी. डी. सी अँड ए) हा कोर्स घेण्याचे ठरवले. फलटणाला जाऊन तो कोर्स घेतला. दुसर्या क्रमांकाने पास झाले. नोकरीसाठी अर्ज केला. मुलाखतीला बोलावणे आले. मुलाखत दिली. अधिकार्याने विचारले कोणाचे पत्र (वशिला) आणला आहे का या विचारात फिरत होते. फलटण येथे विविध कार्यकारी सेवा सोसायटी (जी. डी. सी अँड ए) हा कोर्स घेण्याचे ठरवले. फलटणाला जाऊन तो कोर्स घेतला. दुसर्या क्रमांकाने पास झाले. नोकरीसाठी अर्ज केला. मुलाखतीला बोलावणे आले. मुलाखत दिली. अधिकार्याने विचारले कोणाचे पत्र (वशिला) आणला आहे का नाही म्हणताच जावा म्हणून सांगितले व कमी गुण मिळालेल्या त्यांच्या मित्राला वशिल्यामुळे नोकरी मिळाली हे कळताच जिवाची घालमेल झाली. आणि ठरवले कि हे जग वशिलेबाजांचे आहे,\nवशिला लावला तर परमेश्वर���लाच लावीन असा निश्चय केला व तडक गाणगापूर गाठण्याचे ठरले. आत्मिक शांतीसाठी साधना करणार्यांचे आवडते श्रध्दास्थान गाणगापूर. श्री तात्या महाराज गाणगापुरी आले. श्री दत्तात्रेयांच्या आज्ञेनुसार इथली वाट फार अवघड होती, दुर्गम होती. पण मनांत सद्गुरुंची दाखविलेला आश्वासक प्रकाशमयी आवाज होता.\nहजारो वर्षापासून रंजित, दुःखी कष्टी लोकांच्या व्याधी दूर करण्यासाठी श्री दत्तात्रेयांनी भिमा, अमरजा नदीच्या संगमावर अवतार घेतला. येणारा, येताना भयग्रस्त असेल पण तिथून परत जाताना मात्र तो निर्भय होऊनच जाईल. जाताना चेहऱ्यावर आनंद घेऊनच जाईल मनातील सारे विचार, सारी दुःखे, वेदना, चिंता स्वच्छ होऊन निर्मळ अंतःकरणाने प्रसन्न होऊनच बाहेर पडण्याचे ठिकाण म्हणजे 'गाणगापूर' श्री तात्या महाराजांनी याच संगमावर उभे राहून प्रार्थना केली व साधनेला सुरुवात केली.\nश्री गाणगापूर येथे तप साधनेला सुरुवात झाली. सर्व शंकांचे निरसन करण्यासाठी श्री गुरुचरित्र सारखा दुसरा ग्रंथ नाही. एका पायावर उभे राहून श्री गुरुचरित्राच्या पारायणास सुरुवात केली. भल्या पहाटे संगमावर स्नान करुन शरीर व मन शुचिर्भूत करायचे मनात श्री दत्तात्रयांच्या नामस्मरणाचा जप चालू ठेवायचा औदुंबराच्या वृक्षाखाली गुरुचरित्र पारायण सुरु करायचे अशी २१ पारायणे महाराजांनी तेथे केली.\nसाक्षात सद्गुरु दत्तात्रेयांनी त्यांना दर्शन दिले. समाजाचे\n असा आर्शिवाद दिला. मी सतत तुझ्या पाठीशी आहे. तू कार्य करीत रहा तुला यश येत राहील हा क्षण महाराजांच्या तापसी आयुष्यातील अमर झालेला क्षण हा क्षण महाराजांच्या तापसी आयुष्यातील अमर झालेला क्षण ज्याचे वर्णन शब्दाने करता येणार नाही असा हा क्षण आहे.\nपरोपकार करण्यासाठी श्री दत्तात्रेयांनीही त्यांना तसाच आर्शिवाद देऊन उपकृत केले होते त्या आनंदाचा हा क्षण होता. सर्व काही योजल्या प्रमाणे घडले होते. प्राप्त झाले होते. श्री तात्या महाराजांना तो साक्षात्काराचा प्रसंग पुनःपुन्हा जसाच्या तसा डोक्यापुढे सारखा दिसत होता. हा प्रसंग केव्हा एकदा आईला सांगेन अशी ओढ निर्माण झालेली ती रात्र सतत आठवतच दिवस उजाडला. आई वडिल, प्रेमळ भावंडाचा सहवास केव्हा एकदा लाभतो आहे असे त्यांना झाले होते.\nघरी येताच सर्व अत्यानंदाने त्यांना केव्हा एकदा आईच्या चरण स्पर्शाने प���लकित होऊ असे झालेले. आईने धावत येवून त्यांना मिठीत घेतले. दोघांच्याही डोळयातून आनंदाश्रू वाहू लागले. वडीलांनाही त्यांना जवळ घेवून योग्य मार्ग हाताळातो आहेस, आम्ही सर्वजण तुझ्या पाठीशी आहोत अन सर्वांचे कल्याण करत राहा असा आर्शिवाद दिला.\nयानंतर मात्र श्री. तात्या महाराज पुरुषांच्या भटकंती नंतर दहिवली, ता. माण जि. सातारा येथे स्थिरावले. लोक उत्कंठेने प्रश्न विचारीत त्यांना समर्पक उत्तरे देवून त्यांचे समाधान करत. दुःखीतांचे दुःख निवारण, रंजले- गांजलेल्यांना उपदेश देवून त्यांना आनंद देत असत. महाराज स्वतः विज्ञाननिष्ठ होते. भोंदूगिरीला त्यांचा विरोध असे. श्रध्दा ही हवीच जगण्यासाठी ती आवश्यकही असते पण, अंधश्रध्दा त्यांना अमान्यच होती. जात- धर्म- पंथ हे भेद त्यांना मान्य नव्हते. अनेक ईश्वर सेवा करण्यापेक्षा जनसेवा हीच ईश्वर सेवा आहे हे त्यांनी लोकांना पटवून दिले.\nमहाराजांच्या मनामध्ये आता वेगळेच विचार सुरु झाले होते. योगी पुरुषांना कसलाही व कशाचाही मोह नसतो. अगदी स्वतःच्या शरीराचाही मोह नसतो. एकदा का परमानंदाची प्राप्ती झाली की मग देहासारख्या नश्वर गोष्टीचीही त्यांना फिकीर नव्हाती. हा देह एक दिवस जाणार आहे. एकेदिवशी श्री. तात्या महाराज आईंना म्हणाले, 'मी समाधी घेण्यास निघालो आहे' केवळ ३२ व्या वर्षी मनाने एकदा वैराग्यवृत्ती धारण केली. सर्व सामानांच्या वयाच्या आणि सुखाच्या फूटपट्टया कशा निकामी ठरतात याचे हे एक सुंदर उदाहरण १९७१ या वर्षी हा समाधी योग होता व त्यानंतर ८६ वर्षानंतर तसा योग येणार होता आणि तोपर्यंत थांबण्याची त्यांच्या मनाची तयारी नव्हती.\n८ जानेवारी १९७१ रोजी असलेल्या योगाप्रमाणे समाधी घेण्याचे निश्चित केले. ८ जानेवारीला आईला 'मी समाधी घ्यायला जातो आहे' असे तीन वेळा सांगितले. अगदी सावधपणे आणि आपल्या निश्चयाच्या दिशेने महाराजांची वाटचाल सुरु झाली. आता सद्गुरु हेच माझे गुरु, तेच काय ते ठरवतील असे म्हणून समाधी घेण्याचे त्यांनी निश्चित केले. आईनेही नेहमी मळ्यात समाधीला बसण्यास जातो त्याप्रमाणे आजही तो निघाला असेल असे समजुन तिनेही आनंदाने त्यांना निरोप दिला.\nऐहिक अर्थाने जगाचा निरोप घेतला. नाशिवंत देह जाणार सकळ हे त्यांनी कृतीतून दाखवून दिले. नेहमीसाठी हे शरीर संपवायचे या निश्चयानेच या अंतिम प्रवासावर त��यांनी शिक्का मोर्तब केले व ते मळ्यातील पर्णकुटीकडे चालू लागले. मळ्यातील पर्णकुटीत आले, कपडे काढून आत अडकवले व टॉवेल घेवून विहीरीवर आले आंघोळ केली. ओल्या अंगाने पर्णकुटीत आले. सद्गुरुंच्या प्रतिमेचे पूजन केले. प्रार्थना पूर्वक सद्गुरुंचा विनवणी केली व अष्टांगयोग समाधीचे आसन (शवासन) घातले व डोक्याखाली दैनंदिनी घेऊन समाधी लावली.\nआपले अर्धेशरीर आपल्या हाताने संपवले व वडिलांना दृष्टांत दिला व दृष्टांतात सांगितले. वडिलांना ते भाऊ म्हणून संबोधतात त्याप्रमाणे ते भाऊना दृष्टांतात म्हणाले, \"भाऊ मी माझे उजवे शरीर संपवले आहे. उरलेले अर्धे (डावे शरीर) अग्नीला अर्पण करावे.\" वडील खडबडून जागे झाले. मुला-भावंडासह मळ्यात झोपडी जवळ आले. पर्णकुटीचे दार उघडले तर दृष्टांतात सांगितल्याप्रमाणे उजवे शरीर नाशिवंत पावलेले. पित्याचे - भावंडांचे मन गलबलून गेले. भावंडांनी गहिवर घातला. आईंची अवस्था तर शब्दांच्याही पलिकडची. बघता बघता तिचा पुत्र काळाच्या पडद्याआड गेलेला. आता फक्त आठवणी आणि आठवणीच \nआज जिथे महाराजांचे मंदिर आहे तीच श्री तात्या महाराजांची दहनभुमी आहे. तिथेच आता महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना झालेली आहे. लोक कल्याणार्थ समर्पित झालेल्या महानपुरुषाची ही कथा आहे व ऐकणार्यालाही ही सत्यकथा प्रेरणादायी आणि वाचवणार्यालाही प्रेरणादायी ठरते आहे.\nह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...\nपितृदोषांवर दुर्लभ माहीती व रहस्य उजागर...\nनवनाथ ग्रंथ पारायण कसे करावे \nबाधिक वास्तुसाठी काय उपाययोजना कराल नवीन वास्तु विकत घेण्यापुर्वी काय खबरदारी घ्याल \nत्राटक विद्या म्हणजे काय त्राटक विद्या व साधना महत्व...\nFOR JOINING WITH US VISIT: दत्तप्रबोधिनी सभासदत्व माहीती\n १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ५. पराशक्ती साधना म्हणजे काय कशी सिद्ध करावी ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे \nलोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १\nसर्वाधिक लोकप्रिय विडिओ ही पुढील ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या.\nसंसारीक सुख समृद्धीहेतु अतिदुर्लभ व विशेष तोडगे व उपासना \nनित्य नामस्मरणे, भजने व जुनी भक्तीगीते MP3\n➤नुकसानदायक वास्तु दोष निवारण ➤पुरातन नकारात्मक अघोर बाधेवर उपाय\n➤देवारा शक्ती जागृतीकरण गुप्त माहीती ➤आराध्य दैवत साधना ( कार्यसिद्धीहेतु )\n➤3 दिवसीय पारायण कसे करावे ➤हरवलेले कुलदैवत पुन्हा प्राप्त करा\n➤विनाखर्च कायमस्वरुपी पितृदोष उपाय ➤आपला भाग्यांक ओळखा\n➤नोकरी मिळवण्यासाठी उपाय ➤नाम साधन मार्गदर्शन\n➤गुप्त व दुर्लभ आध्यात्मिक माहिती ➤श्री काळभैरव विशेष साधना\n➤श्री यंत्र लक्ष्मीवर्धक साधना ➤नामस्मरण प्रभुत्व येण्यासाठी\n➤विशेष वैयक्तिक साधना मार्गदर्शन ➤प्रश्नांचे तात्काळ निरसन\n➤उग्र साधना मार्गदर्शन ➤विशेष आत्मानुसंधान\n➤नादब्रम्ह साधना ➤नाम प्राणायाम\n➤खाजगी व गूप्त कार्यसिद्धी साधना ➤दत्तप्रबोधिनी लेखनात्मक संधी\nआध्यात्म : अध्ययन आत्म्याचे 3\nतंत्र मंत्र उपाय 5\nदत्तप्रबोधिनी आध्यात्मिक उपक्रम 11\nनवग्रह मंत्र साधना 9\nपारायण पाठ व नामस्मरण संबंधित 20\nयोग साधना विशेष 17\nलेखक विषेश आत्मबोध 11\nसंतांच्या दुर्लभ माहिती 31\nश्री स्वामी समर्थ भक्ती गीते mp3 Download\nशालेय विद्यार्थ्यांना अभ्यासात प्रभुत्व यावे यासाठी विशेष आध्यात्मिक बालसंस्कार\nकरणी बाधा कशी ओळखावी ; काळ्या विद्येवर नवनाथीय जालीम तोडगा \nनजर उतरवण्याचा अत्यंत जालीम तोडगा\nस्वस्तिक त्राटक - अर्थिक दारिद्रयाने त्रस्त असलेल्या साधकांसाठी - Works Quikly\nआर्थिक समस्या व आजारपणाचे कारण ठरलेल्या वास्तुदोषावर अत्यंत जालीम व सोपा तोडगा\nभगवान शंकराची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी शिवलीलामृत पोथीचे पारायण कसे करावे सोबत शक्तिशाली पुरातन काळभैरव पाठ... Must Read.\nनामस्मरण म्हणजे काय, आपल्या नामस्मरण ( Namsmaran ) वाणीचा आपल्या शरीरावर कसा प्रभाव पडतो....\nबाधित वास्तुसाठी सोपे घरगुती उपाय. - Works Quikly\nआध्यात्मिक ऊबंटू सामुहीक नामस्मरण\nFOR JOINING WITH US VISIT: दत्तप्रबोधिनी सभासदत्व माहीती\nआध्यात्म : अध्ययन आत्म्याचे\nपारायण पाठ व नामस्मरण संबंधित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/citizen-reporter/nagpur-local-news/pucca-encroachment-on-footpath/articleshow/70253257.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article1", "date_download": "2020-05-29T15:05:44Z", "digest": "sha1:6ROCFTNB6YR2MLPBWUJ3RWRGHLQUKB3Y", "length": 4159, "nlines": 82, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nफूटपाथवर झाले पक्के अतिक्रमण\nफूटपाथवर झाले पक्के अतिक्रमण\nछत्रपतीनगरातील फूटपाथवर पक्के अतिक्रमण झालेले आहे. या अतिक्रमणांमुळे नागरिकांना चालताना त्रास होत आहे. यासंदर्भात नागरिकांनी सातत्याने तक्रारी केल्या. मात्र महापालिका त्याकडे दुर्लक्ष करीत आहे.- राजेश अंबाळकर\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nटेलीकॉम नगर येथील उद्यनाजवाल रेती,गिट्टी,ढेबरी...\nपथदिव्यांचे खांब पडले धुळीतमहत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nस्थलांतरितांसाठी धावली ठाण्याहून रेल्वे\nभारताचा विकासदर ५ टक्क्यांनी घसरणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/air-strike", "date_download": "2020-05-29T14:53:50Z", "digest": "sha1:PT6R36WEF5SBV6PDGK3FPHN7Z4RIDH72", "length": 5596, "nlines": 88, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nअमेरिकेचा इराकमध्ये एअरस्ट्राइक; इराण पुरस्कृत संघटना लक्ष्य\nतालिबानवर अमेरिकेचा एअरस्ट्राइक; शांती करार मोडीत\nसीरियाचा एअर स्ट्राइक; तुर्कीचे २९ सैनिक ठार\nबालाकोट स्ट्राइक: पाकिस्तान अजूनही धक्क्यात\nइराणच्या 'त्या' हल्ल्यात १०० हून अधिक अमेरिकी सैनिक जखमी\nअमेरिकेचा इराणवर एअरस्ट्राइक: भारतावर परिणाम\nअमेरिकेचा हल्ला; सोने महागले-शेअर गडगडले\nअमेरिकेने इराणच्या बाहुबलीला का मारलं\nखनिज तेलाचा भडका; भारतीयांना झळ बसणार\nपाक हद्दीत अमेरिकी विमानांवर हल्ल्याची शक्यता\n'२६/११ नंतर पाकवर हल्ल्याचा प्रस्ताव सरकारने फेटाळला'\n'बालाकोट'वर चित्रपट; पाकिस्तानी सैन्याला पोटदुखी\n'बालाकोट' स्ट्राइकचा थरार; संजय लीला भन्साळी बनवणार चित्रपट\nआपलंच हेलिकॉप्टर पाडलं, हवाई दलाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई\nFact Check: 'हा' रक्तरंजित फोटो काश्मीरचा नाही\nभारतीय एअर फोर्सने स्पाइसचे २ हजार बॉम्ब खरेदी केले\n'बालाकोट' स्ट्राइकचा थरार मोठ्या पडद्यावर\n...तर 'बालाकोट'सारखे आणखी हल्ले करू\nपाकिस्तानकडून भारतासाठी विमान मार्ग खुला\nबालाकोटवरील हल्ला हे 'ऑपरेशन बंदर'\nPOK तले दहशतवादी तळ बंद; पाकचा दावा\nभारत इस्रायलकडून ३०० कोटींचे स्पाइस बॉम्ब खरेदी करणार\nएअर स्ट्राइकनंतर पाकिस्तानची हवाई हद्द बंदच\nसीमेवर ३०० पाकिस्तानी रणगाडे; सूत्रांची माहिती\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://blog.dattaprabodhinee.org/2020/03/ramnaamvrat.html", "date_download": "2020-05-29T12:50:42Z", "digest": "sha1:YNUDC5M4ZREX62ETYQKSKYXJR2LP35AU", "length": 18472, "nlines": 249, "source_domain": "blog.dattaprabodhinee.org", "title": "रामनामव्रताचे वैशिष्ट्य काय ? या व्रतास अनुकूल काल कोणता ?", "raw_content": "\nHomeशास्त्र विवेचनरामनामव्रताचे वैशिष्ट्य काय या व्रतास अनुकूल काल कोणता \n या व्रतास अनुकूल काल कोणता \nरामनवमी किंवा मकरसंक्रांतीच्यावेळी रामनामव्रत घेतात.\nवसिष्ठ रामायणात सांगितलेला बारा रामनामांचा क्रम पुढीलप्रमाणे आहे...\nव्रतग्रहणाचे दिवशी मंगलस्नान करून प्रातःकाली पूजेचा संभार जमवून प्रारंभ करावा. पूजेच्या साहित्यात नैवेद्यासाठी तिळाचा लाडू असावा. पूजेसाठी रामाची मूर्ती, प्रतिमा किंवा चित्र असावे. षोडशोपचार पूजा, अभिषेक केल्यावर आपला उजवा कान देवासमोर करून आपल्या कानात भगवान रामचंद्राने रामनाम उपदेश केला आहे अशी भावना करावी.\nदुसऱ्या वर्षी पहिले नाम विसर्जन करून पुढील नाम घ्यावे. शेवटच्या बाराव्या वर्षांनंतर नाम विसर्जन करावे. नवीन घेऊ नये. बारा वर्षांनंतर आवडीचे रामनाम चालू ठेवण्याचा प्रघार आहे. काही लोक बारा वर्षांनंतर रामनामाऐवजी आराध्यदेवतेचे किंवा गुरूचे नाम घेतात.\nरामनाम घेतल्यावर दररोज किमान शंभर, हजार किंवा अधिक संख्येने त्या नामाचा जप जप करावा. रामनामग्रहणविधीच्या संकल्पात 'खानपानादौ' असा उच्चार केलेला असल्यामुळे कोणताही पदार्थ तोंडात टाकण्यापूर्वी तसेच कोणत्याही पेयाचे पात्र मुखाला लावण्यापूर्वी ते ते रामनाम घ्यावे.\nआपल्या नामास् अन्य कोणी ��्रतिसाद दिला तर ठीकच, अन्यथा स्वतःच ते नाम दोनदा उच्चारावे. रामनामाच्या जोडीला काही साधक एकवाढी (पहिल्यांदा वाढलेले अन्न ग्रहण करणे, पुन्हा घेणे नाही), मिश्रभोजन (सर्व पदार्थ एकत्र करून खाणे), मौनभोजन (जेवताना न बोलणे), इत्यादि नियम पाळतात. त्यामुळे आरोग्य तर उत्कृष्ट राहतेच पण आवडीनिवडी, अहंकार इत्यादि दोषांचे निर्मूलन झाल्यामुळे आश्चर्यकारक आध्यात्मिक प्रगती घडून येते.\nरामनाम व्रताचा मुख्य उद्देश म्हणजे परान्न, अस्पृष्टान्न, कुसंस्कृतान्न इत्यादि दोषयुक्त अन्नाचे सेवन घडले असल्यास तो दोष नष्ट होतो. हल्लीच्या काळात तर सामाजिक परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की, दोषयुक्त अन्न कितीही टाळले तरी काही वेळा दुसरा पर्याय रहात नाही. अशा वेळी रामनाम व्रतासारखे दुसरे कोणतेही उत्कृष्ट फलदायी व्रत नाही.\nज्यांना बारा वर्षांचे रामनामव्रत घेणे अशक्य वा असंभवनीय वाटत असेल त्यांनी बारा महिन्याचे रामनामव्रत रामनवमी दिवशी घ्यावे. प्रत्येक महिन्याच्या शुद्ध नवमीला रामनाम बदलावे.\nह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...\nसंसारीक लोकांसाठी अनुभवसिद्ध व सोपी साधना - २\nनाथपंथातील प्रसिद्ध ध्यानयोग साधना - १\nमहाकाल शनि मृत्युंजय स्तोत्र - Works Quikly\nदत्त संप्रदाय व साधन, साध्य, समाधी\nश्री गुरुचरित्राच्या सप्ताहवाचनाच्या पद्धती व संक्षिप्त रसग्रहण\nनवनाथ ग्रंथ पारायण कसे करावे \nसंपर्क : श्री. कुलदीप निकम\nFOR JOINING WITH US VISIT: दत्तप्रबोधिनी सभासदत्व माहीती\n १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ५. पराशक्ती साधना म्हणजे काय कशी सिद्ध करावी ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे \nलोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १\nसर्वाधिक लोकप्रिय विडिओ ही पुढील ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या.\nसंसारीक सुख समृद्धीहेतु अतिदुर्लभ व विशेष तोडगे व उपासना \nनित्य नामस्मरणे, भजने व जुनी भक्तीगीते MP3\n➤��ुकसानदायक वास्तु दोष निवारण ➤पुरातन नकारात्मक अघोर बाधेवर उपाय\n➤देवारा शक्ती जागृतीकरण गुप्त माहीती ➤आराध्य दैवत साधना ( कार्यसिद्धीहेतु )\n➤3 दिवसीय पारायण कसे करावे ➤हरवलेले कुलदैवत पुन्हा प्राप्त करा\n➤विनाखर्च कायमस्वरुपी पितृदोष उपाय ➤आपला भाग्यांक ओळखा\n➤नोकरी मिळवण्यासाठी उपाय ➤नाम साधन मार्गदर्शन\n➤गुप्त व दुर्लभ आध्यात्मिक माहिती ➤श्री काळभैरव विशेष साधना\n➤श्री यंत्र लक्ष्मीवर्धक साधना ➤नामस्मरण प्रभुत्व येण्यासाठी\n➤विशेष वैयक्तिक साधना मार्गदर्शन ➤प्रश्नांचे तात्काळ निरसन\n➤उग्र साधना मार्गदर्शन ➤विशेष आत्मानुसंधान\n➤नादब्रम्ह साधना ➤नाम प्राणायाम\n➤खाजगी व गूप्त कार्यसिद्धी साधना ➤दत्तप्रबोधिनी लेखनात्मक संधी\nआध्यात्म : अध्ययन आत्म्याचे 3\nतंत्र मंत्र उपाय 5\nदत्तप्रबोधिनी आध्यात्मिक उपक्रम 11\nनवग्रह मंत्र साधना 9\nपारायण पाठ व नामस्मरण संबंधित 20\nयोग साधना विशेष 17\nलेखक विषेश आत्मबोध 11\nसंतांच्या दुर्लभ माहिती 31\nश्री स्वामी समर्थ भक्ती गीते mp3 Download\nशालेय विद्यार्थ्यांना अभ्यासात प्रभुत्व यावे यासाठी विशेष आध्यात्मिक बालसंस्कार\nकरणी बाधा कशी ओळखावी ; काळ्या विद्येवर नवनाथीय जालीम तोडगा \nनजर उतरवण्याचा अत्यंत जालीम तोडगा\nस्वस्तिक त्राटक - अर्थिक दारिद्रयाने त्रस्त असलेल्या साधकांसाठी - Works Quikly\nआर्थिक समस्या व आजारपणाचे कारण ठरलेल्या वास्तुदोषावर अत्यंत जालीम व सोपा तोडगा\nभगवान शंकराची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी शिवलीलामृत पोथीचे पारायण कसे करावे सोबत शक्तिशाली पुरातन काळभैरव पाठ... Must Read.\nनामस्मरण म्हणजे काय, आपल्या नामस्मरण ( Namsmaran ) वाणीचा आपल्या शरीरावर कसा प्रभाव पडतो....\nबाधित वास्तुसाठी सोपे घरगुती उपाय. - Works Quikly\nआध्यात्मिक ऊबंटू सामुहीक नामस्मरण\nFOR JOINING WITH US VISIT: दत्तप्रबोधिनी सभासदत्व माहीती\nआध्यात्म : अध्ययन आत्म्याचे\nपारायण पाठ व नामस्मरण संबंधित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://buldhana.nic.in/public-utility-category/%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF%E0%A5%87/page/3/", "date_download": "2020-05-29T13:26:17Z", "digest": "sha1:5M755GXEQJVYPITLPVWYXSEJVIID6BHN", "length": 9057, "nlines": 141, "source_domain": "buldhana.nic.in", "title": "रुग्णालये | जिल्हा बुलढाणा, महाराष्ट्र शासन | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nजिल्हा बुलढाणा District Buldhana\nएसटीडी आणि पिन कोड\nरोजगार हमी योजन�� विभाग\nअनुदान वाटपाच्या लाभार्थींची यादी\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nप्राथमिक आरोग्य केंद्र अमडापुर\nप्राथमिक आरोग्य केंद्र अमडापुर, तालुका चिखली जिल्हा बुलढाणा शासकीय रुग्णवाहिका : 1 महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा 108 रुग्णवाहिका : 0\nप्राथमिक आरोग्य केंद्र उंद्री\nप्राथमिक आरोग्य केंद्र उंद्री, तालुका चिखली जिल्हा बुलढाणा शासकीय रुग्णवाहिका : 1 महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा 108 रुग्णवाहिका : 1\nप्राथमिक आरोग्य केंद्र उमाळी\nप्राथमिक आरोग्य केंद्र उमाळी, तालुका मलकापुर जिल्हा बुलढाणा शासकीय रुग्णवाहिका : 1 महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा 108 रुग्णवाहिका : 0\nप्राथमिक आरोग्य केंद्र एकलारा\nप्राथमिक आरोग्य केंद्र एकलारा, तालुका चिखली जिल्हा बुलढाणा शासकीय रुग्णवाहिका : 1 महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा 108 रुग्णवाहिका : 0\nप्राथमिक आरोग्य केंद्र कळंबेश्वर\nप्राथमिक आरोग्य केंद्र कळंबेश्वर, तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा शासकीय रुग्णवाहिका : 1 महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा 108 रुग्णवाहिका : 0\nप्राथमिक आरोग्य केंद्र किनगाव राजा\nप्राथमिक आरोग्य केंद्र किनगाव राजा, तालुका सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा शासकीय रुग्णवाहिका : 1 महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा 108 रुग्णवाहिका : 0\nप्राथमिक आरोग्य केंद्र किन्होळा\nप्राथमिक आरोग्य केंद्र किन्होळा, तालुका चिखली जिल्हा बुलढाणा शासकीय रुग्णवाहिका : 1 महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा 108 रुग्णवाहिका : 0\nप्राथमिक आरोग्य केंद्र गणेशपुर\nप्राथमिक आरोग्य केंद्र गणेशपुर, तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा शासकीय रुग्णवाहिका : 1 महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा 108 रुग्णवाहिका : 0\nप्राथमिक आरोग्य केंद्र चांडोळ\nप्राथमिक आरोग्य केंद्र चांडोळ, तालुका जिल्हा बुलढाणा शासकीय रुग्णवाहिका : 1 महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा 108 रुग्णवाहिका : 0\nप्राथमिक आरोग्य केंद्र जलंब\nप्राथमिक आरोग्य केंद्र जलंब, तालुका शेगाव जिल्हा बुलढाणा शासकीय रुग्णवाहिका : 1 महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा 108 रुग्णवाहिका : 0\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nश��वटचे अद्यावत: May 12, 2020", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=15881", "date_download": "2020-05-29T12:52:38Z", "digest": "sha1:AHPYHXEZCR4K4USU5SIHPY3AO7XJ77OW", "length": 12869, "nlines": 81, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nदारू पिण्याकरिता घरच्यांनी पैसे न दिल्याने युवकाने घेतला गळफास\nतालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : दारू पिण्यासाठी घरच्यांनी पैसे नाकारल्यामुळे युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शहरातील किल्ला वॉर्ड येथे घडली आहे.\nरवी महाकाली गडपवार (३०) याने स्वतःच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली . मृतक रवी याला दारूचे व्यसन होते. दिवसभर काम करून मिळालेले पैसे तो दारूमध्ये उडवीत होता. आणखी दारू पिण्या करिता घरच्यांना पैसे मागत होता. पैसे नाही दिले तर तो आपल्या परिवारा सोबत भांडण करीत होता. परिवाराच्या म्हन्यानुसार आज २१ सप्टेंबर रोजी रवी कामावरून जेवण करण्या करिता घरी आला आणि दारू पिण्या करिता आपल्या वृद्ध आईला पैसे मागितले. वृद्ध आई जवळ पैसे नसल्याने पैसे दिले नाही. या कारणाने आईला मारण्याची धमकी देऊ लागला आणि आईला घरा बाहेर काढले. दार बंद करून दुपट्ट्याने घराच्या छताला गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना सायंकाळी ५ ते ५.३० वाजताच्या दरम्यान घडली. बल्लारपूर पोलिस पुढील तपास पोलीस करीत आहेत.\nVNX मराठी न्यूज चॅनल\nगृह विलगीकरण म्हणजे काय \nदेशातील रेल्वेचे खासगीकरण करण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल : १०० रेल्वे मार्गावर १५० खासगी रेल्वे धावणार\nचिखल तुडवीत शाळा गाठतात चेतापल्ली येथील विद्यार्थी\nप्रत्येक बालकास पोलीओ डोस मिळतील याची खात्री करा : जिल्हाधिकारी शेखर सिंग\nतिरोडा येथील वनविभागाचा लेखापाल व खाजगी इसम अडकला एसीबीच्या जाळ्यात\nअरविंद केजरीवाल यांनी घेतली दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाची तिसऱ्यांदा शपथ\nरंजन गोगोई यांनी घेतली राज्यसभा सदस्यत्वाची शपथ\nपुण्यात २४ तासांत करोनामुळे दोघांचा मृत्यू : राज्यातील मृतांचा आकडा ३४ वर\nसिरोंचा निवासी शाळेतील विद्यार्थींनीनी शाळेत परतावे\nगडचिरोली - आष्टी राष्ट्रीय महामार्गाच्या कामाची निविदा निघाली, लवकरच कामाला सुरुवात होणार\nमुंबईत गेल्या २४ तासात कोरोनाचे ४७५ नवीन रुग्ण\nहैदराबाद बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही आरोपी पोलीस एन्काऊंटरमध्ये ठार\nराज्यात कोरोना उपचार��साठी ३० विशेष रुग्णालये घोषित : आरोग्यमंत्री राजेश टोपे\nरूग्णालयांनी उपचार करण्यास नाकारल्याने अपघातात जखमी महिलेचा उपचाराविनाच मृत्यू, रुग्णालय व डॉक्टरांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नच\nधोडराज पोलीस स्टेशन समोरील नागरिकांचे आंदोलनाने केले तीव्ररूप धारण\nचंद्रपूर जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी विजय वडेट्टीवार तर गडचिरोली जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी एकनाथ शिंदे\nआज दुपारी ३ वाजता प्रचार तोफा थांबणार, आता गुप्त प्रचाराचा धडाका\nआरमोरी विधानसभा क्षेत्रातून ५ तर गडचिरोली, अहेरीतून प्रत्येकी एका उमेदवाराची माघार\nगडचिरोली जिल्ह्यात पुन्हा तीन नवे रुग्ण आढळले कोरोना पॉझिटिव्ह : रुग्णसंख्या झाली ३१ तर ५ रुग्ण बरे होऊन घरी परतले\nएअर इंडिया आणि भारत पेट्रोलियम कंपन्या लवकरच विकणार : अर्थमंत्री निर्मला सीतारामन\nआदित्य ठाकरे यांचा ७० हजार १९१ मतांनी दणदणीत विजय\nभारताचे चांद्रयान उतरणार आहे तिथे ‘एलियन्स’ चे वास्तव्य, ‘नासा’ चा दावा\nकोरोना लाॅकडाऊनमध्ये भामरागड पोलिसांनी जप्त केला १३ हजार ४५० रुपयांचा सुगंधित तंबाखू जप्त\nनक्षल्यांसोबत फिरून आपले बहुमोल जीवन बरबाद करू नका\nरंग खेळताना आठ वर्षांच्या चिमुरड्यावर रंग समजून फेकले अ‍ॅसिड\nकाँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी माजी मंत्री बाळासाहेब थोरात\nकोरची तालुक्यात निकृष्ट सिमेंट बंधाऱ्याचे काम करणाऱ्या अधिकारी, कंत्राटदारावर फौजदारी गुन्हे नोंदविण्याचे निर्देश\n२५ वर्षांच्या इतिहासात पोलिस दलाच्या ऐतिहासिक कामगिरीमुळे विक्रमी मतदानासह निर्विघ्न पार पडल्या निवडणूका\nबहुजन कल्याण विभागातर्फे नवीन १६ शुल्काचे अनुदान मिळणार : मंत्री विजय वडेट्टीवार\nचंद्रपूर जिल्ह्यात स्टडी फ्रॉम होम उपक्रम\nगृह विलगीकरण म्हणजे काय \nपडोली पोलिस ठाण्यातील शिपाई एसीबीच्या जाळ्यात\nग्रामपंचायतींना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राज्यस्तरीय समिती : मुख्यमंत्री फडणवीस\nनागपूर येथील आदिवासी गोवारी शहिद दिन कार्यक्रमात गोंदिया जिल्ह्यातून हजारो समाजबांधव सहभागी होणार\nकोरोनामुळे पुण्यात दोन महिलांचा मृत्यू : पुण्यातील एकूण मृतांची संख्या ३१ वर\nनागरिकत्व सुधारणा कायद्यास स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार\nहिमाचल प्रदेशात गेस्ट हाऊसची इमारत कोसळली भारतीय सेनेचे ३० ते ३५ जवान दबल्याची भीती\nभव्य बैलपोळा स्पर्धा आयोजित करून पोलिस विभागाने केले बळीराजाचे कौतुक\nमहिला व बालक यांना केंद्रस्थानी मानुन सहकार्य करा : जिल्हाधिकारी दीपक सिंगला\nसत्ता स्थापनेचा तिढा सुटणार काय भाजप कोअर कमिटीची आज बैठक\nपुण्यात मुसळधार सुरु तर राज्यात तीन दिवस जोरदार पावसाची शक्यता\nकोरोनाविरोधात सर्वजण एकत्र येऊन लढूया : पंतप्रधान मोदींचे राज्य सरकारांना आवाहन\nमहाराष्ट्रात शिवसेनेसोबत आघाडी करण्यास सोनिया गांधी यांची संमती\nकोरोनामुळे सर्वोच्च न्यायालय अनिश्चित काळासाठी बंद\nनागपुरमध्ये एकाच दिवशी आढळले १४ करोनाबाधित\nजम्मू काश्मीरमध्ये सैन्यदलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी केला ग्रेनेड हल्ला\nमहामार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी दगड व मातीचा प्रयोग\nआरमोरी च्या कुंभारपुऱ्यात साकारणार काचमहालाची प्रतिकृती\nतळोधी विज वितरण केंद्रातील लाचखोर लाईनमन, मजुरास अटक\nमुंबई-पुणे महामार्गावरील ब्रिटिशकालीन अमृत रंजन पूल स्फोटक लावून उडवला\nमहंत आशिषगिरी महाराजांची स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/elections-code-of-conduct-became-hurdle-in-best-diwali-bonus/articleshow/71247179.cms", "date_download": "2020-05-29T15:02:45Z", "digest": "sha1:7I25R42HGDHJBMM5F5GJ3YJPH44TY3T3", "length": 14168, "nlines": 116, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n‘बेस्ट दिवाळी बोनस’ला आचारसंहितेचा फटका\n'बेस्ट'मधील कामगार-कर्मचाऱ्यांना यंदा प्रत्येकी नऊ हजार १०० रुपयांचा दिवाळी बोनस देण्याची घोषणा शुक्रवारी बेस्ट प्रशासनाने केली असली तरी बेस्ट समितीच्या बैठकीत हा विषय मांडून अंतिम मान्यता मिळालेली नव्हती. त्यातच शनिवारी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिताही लागू झाली आहे.\nमुंबई: 'बेस्ट'मधील कामगार-कर्मचाऱ्यांना यंदा प्रत्येकी नऊ हजार १०० रुपयांचा दिवाळी बोनस देण्याची घोषणा शुक्रवारी बेस्ट प्रशासनाने केली असली तरी बेस्ट समितीच्या बैठकीत हा विषय मांडून अंतिम मान्यता मिळालेली नव्हती. त्यातच शनिवारी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिताही लागू झाली आहे. त्यामुळे आता अंतिम मान्यता म��ळवण्यासाठी निवडणूक आयोगाचीही संमती घेणे आवश्यक असल्याने बोनस वाटपाच्या अंमलबजावणीला विलंब होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.\nमागील दोन वर्षांत अपेक्षेप्रमाणे दिवाळी बोनस न मिळाल्याने हिरमोड झालेल्या बेस्ट कामगार-कर्मचाऱ्यांना यंदा बेस्ट प्रशासनाने दिलासा दिला. चांगल्या रकमेचा बोनस देण्याचा निर्णय बेस्ट व्यवस्थापनाने शुक्रवारी जाहीर केला. मात्र, बेस्ट समितीच्या बैठकीत हा प्रस्ताव मांडून त्याला अंतिम मान्यता घेणे आवश्यक असते. त्यानुसार, शनिवारी बेस्ट समितीच्या सदस्यांना दिवाळी बोनसचा प्रस्ताव पाठवण्यात आला. मात्र, शनिवारीच निवडणुकीची आचारसंहिताही लागू झाली. त्यामुळे तांत्रिक पेच निर्माण झाला आहे. आता बेस्ट समितीच्या बैठकीत अंतिम मान्यता देण्यात आली तरी त्याला निवडणूक आयोगाचीही संमती घेणे आवश्यक ठरणार आहे. परिणामी प्रत्यक्षात बोनस वाटप कधी होणार याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले असल्याने 'बेस्ट'च्या सुमारे ४१ हजार कामगार-कर्मचाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.\nबेस्ट प्रशासनाच्या या हलगर्जीबद्दल विरोधी पक्षांच्या नेत्यांनी टीका केली आहे. 'बसगाड्यांच्या प्रस्तावासह अन्य प्रस्ताव आचारसंहितेआधीच मंजूर झाले. बोनसबाबत सातत्याने विचारणा करूनही बेस्ट प्रशासनाकडून समाधानकारक उत्तर मिळत नव्हते. आता आचारसंहिता लागू झाल्यानंतर त्याबाबचा प्रस्ताव समिती सदस्यांकडे पाठवण्यात आला आहे. ही कर्मचाऱ्यांची फसवणूक आहे', अशी टीका काँग्रेसचे विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केली. तर, 'आचारसंहिता कधीही लागू होऊ शकते, याची कल्पना असूनही बेस्ट प्रशासनाने निर्णय घेण्यास विलंब केला. त्यामुळे २७ सप्टेंबरला बेस्ट समितीच्या बैठकीत बोनसच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले तरी आयोगाच्या संमतीचा तांत्रिक पेच उभा ठाकणार आहे', अशी टीका समितीतील भाजपचे सदस्य सुनील गणाचार्य यांनी केली.\n'बोनससंदर्भात बेस्ट महाव्यवस्थापक सुरेंद्र बागडे यांच्यासोबत चर्चाही केली आहे. समितीच्या मंजुरीसाठी आचारसंहितेची अडचण असली तरी तो प्रश्न सोडवू आणि दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांना बोनस मिळेल', असा विश्वास बेस्ट समिती अध्यक्ष अनिल पाटणकर यांनी व्यक्त केला.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सि��िझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nसरसकट लॉकडाउन उठवणार नाही; मुख्यमंत्री ठाम...\nलक्षात ठेवा... राज ठाकरेंचा योगींना खणखणीत इशारा...\nमुंबईतील 'हॉटेल फॉर्च्युन'मध्ये आग; २५ डॉक्टर सुदैवाने ...\nकरोनाग्रस्त मंत्र्याला एअरलिफ्ट करण्याची परवानगी नाकारल...\n'टिकलीवाल्या फोटो'मुळे भाजप अडचणीत...\nमुंबईत पाऊस थांबला; उन्हाचा ताप वाढलामहत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nस्थलांतरितांसाठी धावली ठाण्याहून रेल्वे\nलडाखमध्ये आतपर्यंत घुसण्याचा चिनी सैनिकांचा डाव होता\nशाळा १ जुलैला सुरू करण्याचा विचार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती\nचीनने करोना पसरवून काय साधले, सांगतोय हरभजन सिंग\n... म्हणून अमिताभ आणि जया यांच्या लग्नात होते फक्त पाच व-हाडी\nपुलवामातील स्फोटकांनी भरलेली कार हिजबुलच्या दहशतवाद्याची; भावाला अटक\nनिर्बंधाचा अमेरिकेनेही विचार करावा; हाँगकाँग सरकारचा इशारा\nप्रसिद्ध गीतकार योगेश गौर यांचं वयाच्या ७७ व्या वर्षी निधन\nमोदी सरकार २.० : या निर्णयांनी गाजवलं पहिलं वर्ष\n करोनाचे संकट नष्ट करण्यासाठी मंदिरात दिला नरबळी\nविद्या बालननं केली 'नटखट' या शॉर्ट फिल्मची निर्मिती\nशाळा १ जुलैला सुरू करण्याचा विचार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती\nCBSE: मार्क वाढवायच्या नावे फसवणूक; बोर्डाने केले सावध\nप्रसिद्ध ज्योतिषी बेजन दारूवाला यांचे निधन; करोनामुळे मृत्यू\n३ हजार रुपयांच्या डिस्काउंटवर मिळतोय हा जबरदस्त फोन, पाहा किंमत\nसकाळी रिकाम्या पोटी पाण्यासह कच्चे लसूण खा, या गंभीर आजारांचा धोका होईल कमी\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agriculture-assistant-village-sevak-will-provide-one-day-salary-flood-22200", "date_download": "2020-05-29T13:26:59Z", "digest": "sha1:3QLVFMKFFXQGNW42T76KDDHL3NQUC7BI", "length": 14598, "nlines": 154, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, agriculture assistant, village sevak will provide one day salary to flood victims, buldhana, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स ���त्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकृषी सहायक, ग्रामसेवक देणार पूरग्रस्तांना एक दिवसाचे वेतन\nकृषी सहायक, ग्रामसेवक देणार पूरग्रस्तांना एक दिवसाचे वेतन\nरविवार, 11 ऑगस्ट 2019\nसंघटनेच्या सदस्यांनी एक दिवसाचे वेतन देऊ करीत आपली सामाजिक बांधीलकी जोपासली आहे. संघटनेचे सदस्य मदत कार्यासाठी सुद्धा गरजेनुसार तयार आहेत.\n-धनजंय सोनुने, कार्याध्यक्ष, बुलडाणा\nअकोला : राज्यातील पूरस्थितीच्या संकटात नागरिकांना दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटनेने एक दिवसाने वेतन देण्याचे जाहीर केले आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संघटनेच्यावतीने पत्र पाठविण्यात आले आहे. राज्यात कार्यरत १० हजार कृषी सहायक हे ऑगस्ट महिन्याच्या वेतनातून मदत करणार आहेत.\nतसेच, राज्यातील २२ हजार ग्रामसेवक सुद्धा आपले एक दिवसाचे वेतन पूरग्रस्तांना देणार आहेत. याबाबत ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांना ग्रामसेवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष एकनाथराव ढाकणे, सरचिटणीस प्रशांत जामोदे यांनी पत्र पाठवले आहे.\nकोल्हापूर, सातारा, सांगलीसह इतर भागांत पुरामुळे अतोनात नुकसान झाले आहे. या पुरामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. सामाजिक बांधिलकी जोपासत कृषी सहायक संघटनेने कृषी विभागात कार्यरत दहा हजार कृषी सहायकांचे एक दिवसाचे वेतन देण्याचे जाहीर केले आहे. याबाबत संघटनेचे अध्यक्ष सोमनाथ बाचकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे तसे पत्र पाठविले आहे. यासोबतच आवश्यकतेप्रमाणे मदतकार्यात योगदान देण्याचेही संघटनेने म्हटले आहे. ऑगस्ट महिन्याच्या वेतनातून ही रक्कम मुख्यमंत्री मदतनिधी खात्यात वर्ग करण्याची विनंती करण्यात आली आहे.\nवेतन पूरस्थिती महाराष्ट्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंकजा मुंडे कोल्हापूर कृषी विभाग\nथेट पपई विक्रीतून मिळविला तिप्पट दर \nपरभणी ः कोरोनाच्या स्थितीमध्ये लॉकडाऊन व प्रशासकीय धोरणामुळे फळे, भाजीपाला मार्केट सतत चा\nपिचकारी मारणाऱ्यांवर आता दंडात्मक कारवाई; नगर...\nनगर : सार्वजनिक ठिकाणी पिचकारी मारणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याच्या प्रस्तावास जिल्हा\n'दोन वर्षांपर्यंतचे शेतकऱ्यांचे कर्जावरील व्याज...\nनगर, : कोरोनामुळे सर्वच क्षेत्रांत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.\nनगर झेडपीची पहिल्यांदाच झाली लेखी प्रतिपादन सभा;...\nनगर : कोरोनामुळे लॉकडाउन असल्याने जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेऐवजी लेखी प्रतिपादन सभा\nशेतमालाचे ऑनलाइन तारण कर्ज होणार उपलब्ध; ‘वखार’ची...\nमुंबई : टाळेबंदी कालावधीत शेतकऱ्यांना राज्य वखार महामंडळाच्या गोदामांमध्ये मालाची साठवणूक\nनगर झेडपीची पहिल्यांदाच झाली लेखी...नगर : कोरोनामुळे लॉकडाउन असल्याने जिल्हा...\nपिचकारी मारणाऱ्यांवर आता दंडात्मक...नगर : सार्वजनिक ठिकाणी पिचकारी मारणाऱ्यांवर...\n'दोन वर्षांपर्यंतचे शेतकऱ्यांचे...नगर, : कोरोनामुळे सर्वच क्षेत्रांत गंभीर...\nपुणे बाजार समितीत भाजीपाला, फळ विभाग...पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव बाजार समितीलगतच्या...\nटोळधाड निर्मूलनासाठी कृषी विभागाचा...नगर : महाराष्ट्रात चार दिवसांपूर्वी टोळधाड...\nनाशिक बाजार समितीचे कामकाज आजपासून सुरूनाशिक : स्वच्छता व निर्जंतुकीकरण प्रक्रिया...\nजळगाव ‘झेडपी’चे कामकाज रुळावर जळगाव : जिल्हा परिषदेचे कामकाज रुळावर येत आहे....\nऔरंगाबादमध्ये थेट फळे, भाजीपाला...औरंगाबाद : जिल्ह्यातील शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी...\nजळगावात पीककर्जासाठी बॅंका पोटखराब...जळगाव : पीक किंवा शेती कर्ज देताना पोटखराब...\nपरभणी जिल्ह्यात कापूस विक्रीची दुबार...परभणी : भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) आणि कापूस...\nयवतमाळ जिल्ह्यात ५० लाख क्विंटल कापसाची...यवतमाळ : जिल्ह्यात वैध नोंदणी केलेल्या...\nरब्बी मका पाहून उताऱ्यावर नोंद करणार :...येवला : शासकीय हमीभावाने मका खरेदीसाठी रब्बी...\nखारपाण पट्ट्यातील उत्पादकता वाढ याविषयी...अकोला ः राज्य शासन व जागतिक बँकेच्या...\nयवतमाळमध्ये साडेचार लाख हेक्‍टरवर कपाशी...यवतमाळ : जिल्ह्यात खरीप हंगामात यंदा नऊ लाख हेक्‍...\nयवतमाळ जिल्ह्यातील भूजल पातळी...यवतमाळ : गेल्यावर्षी झालेला पाऊस, कोरोनामुळे...\nआंबेओहळ प्रकल्पासाठी निधीची मागणी कोल्हापूर : उत्तूरसह परिसरातील जवळपास २२हून अधिक...\nनीरा उजव्या कालव्यावरील पिके करपली लवंग, जि. सोलापूर ः भाटघर, वीर, नीरा-देवधर ही...\nचारा छावण्यांच्या धर्तीवर क्वारंटाइन,...सोलापूर ः चारा छावणीच्या धर्तीवर संस्थांच्या...\nपशुचिकित्सा शिबिरे रद्द, जनावरांच्या...कोल्हापूर : कोरोना संसर्ग टाळण्यासाठी गेली दोन...\nपॉप्युलर स्टिलचे दिलीप जाधव यांचे न���धन कोल्हापूर : पश्‍चिम महाराष्ट्राच्या उद्योग...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mulnivasinayak.com/marathi/details.php?id=9383", "date_download": "2020-05-29T13:53:16Z", "digest": "sha1:SMMGYFCEZIR3PPJKKK2JZQ3RBWPTZFU6", "length": 9931, "nlines": 79, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "चीन वैज्ञानिक प्रगती साधतोय आणि आपण मंदिर, मशिदीवर वेळ घालवतोय", "raw_content": "\nचीन वैज्ञानिक प्रगती साधतोय आणि आपण मंदिर, मशिदीवर वेळ घालवतोय\nमाजी नौदलप्रमुखांनी केली ब्राम्हणवाद्यांची कानउघाडणी\nनवी दिल्ली : आर्टिफिशल इंटेलिजन्स, रोबोटिक्ससारख्या क्षेत्रांमध्ये चीननं मोठी आघाडी घेतली आहे. चीन वैज्ञानिक प्रगती साधतोय आणि आपण मंदिर, मशिदीच्या गोष्टी करत राहिल्यानं केवळ वेळ फुकट घालवतोय. धर्म, जातपात विसरुन एक देश म्हणून पुढे जाण्यासाठी प्रयत्न करण्याची नितांत आवश्यकता असल्याचे मत माजी नौदलप्रमुख अरुण प्रकाश यांनी व्यक्त करत त्यांनी ब्राम्हणवाद्यांची चांगलीच कानउघाडणी केली. नवी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या प्रेम भाटिया स्मृती व्याख्यानमालेत ते बोलत होते.\nआपण आज विविध भेदाभेदांमध्ये अडकून पडलो. कधी धार्मिक, कधी भाषिक तर कधी जातीपातीचे वाद समोर येत गेले. यात आपली बरीच उर्जा खर्च झाली. देशाला मागे नेणारे वाद वारंवार उकरुन काढण्याची नव्हे, तर ते कायमस्वरुपी संपवण्याची आवश्यकता आहे. चीनमध्ये सध्या आर्टिफिशयल इंटेलिजन्स (कृत्रिम बुध्दिमत्ता), रोबोटिक्स आणि मशीन लर्निंगची चर्चा सुरू आहे. त्या दृष्टीनं संशोधनदेखील केलं जात आहे. अशा परिस्थितीत आपण जर मंदिर आणि मशिदीवर बोलणार असू तर त्या केवळ निरर्थक गप्पा ठरतील असे प्रकाश म्हणाले.\nअरुण प्रकाश यांनी २००४ ते २००६ या कालावधीत नौदल प्रमुख होते. देशांतर्गत सुरक्षेचं महत्त्व अनन्यसाधारण असल्याचं मत प्रकाश यांनी व्यक्त केलं. देशाच्या सीमावर्ती भागांमध्ये शांतता प्रस्थापित होण्याआधी देशात शांतता निर्माण होणं जास्त गरजेचं आहे, असं त्यांनी म्हटलं. याआधी जून महिन्यात लष्करप्रमुख बिपीन रावत यांनीदेखील अंतर्गत शांततेबद्दल महत्त्वपूर्ण विधान केलं होतं.\nआपण चीनचं आव्हान समोर ��ेवून तयारी करायला हवी, असे अरुण प्रकाश म्हणाले. चीनला आता एकही गोळी झाडण्याची गरज नाही. कारण भारताला घायाळ करण्याचे अनेक मार्ग त्यांच्याकडे उपलब्ध आहेत. त्यामुळेच आता चीनचं आव्हान मोडून काढण्याच्या उद्देशानं आपण सज्ज व्हायला हवं. आपण चीनशी दोन हात करण्याची तयारी केली, तर पाकिस्तानचं आव्हान असणार नाही असे प्रकाश म्हणाले.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\nमनरेगात महाराष्ट्रात एससी कुटुंबाना फक्त ९.८७ टक्के रोज�\nसाडेपाच हजार युवक रोज जाताहेत तंबाखूच्या आहारी, देशातील\nकोरोनाचा विषाणू पळवून लावण्यासाठी ब्राम्हण पुजार्‍यान�\nकोरोनाच्या भीतीने मुंबईत ८२ नर्सना घर सोडायला सांगितले,\nगुजरातमध्ये कोरोना चाचण्यांचा गोंधळ, अहमदाबाद मेडीकल अ�\nसायबर गुन्हे वाढले; सायबर भामट्यांची कोरोनात चंगळ, मायक्\nरेशन कार्डासाठी आंदोलन करणार्‍या २५० आदिवासींविरूद्ध ग\nभारत-चीन सीमावादावरून शिवसेनेचा मोदींना खोचक टोला, ढोकल\nगद्दारांना महाराष्ट्र माफ करत नाही, जितेंद्र आव्हाडांच�\n आरोग्य विभागाचा निष्काळजीपणा, उंदीर आणि किड्यांन\nउपासमारीमुळे महिलेचा रेल्वे स्थानकावरच मृत्यू, बाळाची �\nकोल्हापूर-सांगलीतील गतवर्षीच्या पुराबाबत अहवाल सादर, अ�\nअद्याप १० कोटी श्रमिक रोजगाराविना, सेंटर फॉर मॉनिटरिंग इ\nटोळधाड आल्याने शेतकर्‍यांपुढे दुसरे महासंकट, पिके नष्ट\nमुंबईत स्थलांतरीत मजुरांची दुरावस्था, श्रमिक ट्रेनमध्य\nवैद्यकीय अभ्यासक्रम: इतर मागासवर्गीयांना आरक्षण न देणे �\nन्यूज ब्रॉडकास्टर्स असोसिएशनला पक्षकार बनवण्याचे सर्व�\nदेशाच्या मृत्यूदरापेक्षा कोरोनाचा महाराष्ट्राचा मृत्�\nआसाम राज्याला मुसळधार पावसाने झोडपले, एकाचा मृत्यू तर ती\n३१ मे नंतरही लॉकडाऊन उठवणार नाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/maharashtra-assembly-nivadnuk-2019", "date_download": "2020-05-29T14:49:22Z", "digest": "sha1:UTQKJYOZKY76XWP3IU4VCAPDSPQJEIFP", "length": 5353, "nlines": 88, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n���ेवळ शंभर रुपयांत लढविली विधानसभा\n‘...तर शिवसेनेबाबत पक्षश्रेष्ठींशी चर्चा करू’\nदहा मतदारसंघांमध्ये मनसे दुसऱ्या क्रमांकावर\nरोहित पवार यांचा आदित्य यांना फोन\nकाँग्रेस आघाडीला ‘वंचित’चा पुन्हा फटका\nनिवडणूक काळात ३२ लाख ट्विट्स\n...म्हणून मिळाला सत्ताधाऱ्यांना कौल\nशिवसेनेला उभारी; दबदबा वाढला\nझेडपी सदस्य लहामटे झाले आमदार\n'मॅन ऑफ द मॅच'\n‘ग्रामीण’मध्ये महायुतीचा धुव्वा... आघाडीची बाजी\nसामान्य जनतेमध्ये पक्षांतराविरोधात भावना\nपुढची टर्म शिवसेनेच्या दबावाखाली\nमुंबईत १ लाख ३८ हजार ‘नोटा’\n२८७ जागांचे निकाल जाहीर; सेनेपेक्षा राष्ट्रवादीला मत'दान'\n२८७ जागांचे निकाल जाहीर; भाजप सर्वात मोठ\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ निकाल Live: भुजबळ ५६,५२५ अशा मताधिक्क्याने विजयी\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ निकालाची ठळक वैशिष्ट्ये\nमहाजनादेश नाहीच; फडणवीसांची खुर्ची धोक्यात\nमहाजनादेश नाहीच; फडणवीसांची खुर्ची धोक्यात\nमुंबई: वरळीतून शिवसेनेचे आदित्य ठाकरे विजयी\nमुंबई: वरळीतून शिवसेनेचे आदित्य ठाकरे विजयी\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/solapur/birth-mother-could-not-even-see-face-funeral-video-call/", "date_download": "2020-05-29T14:18:52Z", "digest": "sha1:A5A7S7EZGPQR3MC4AWY6A72IBMFZA57A", "length": 31880, "nlines": 443, "source_domain": "www.lokmat.com", "title": "जन्मदात्या मातेचा चेहराही पाहू शकल्या नाहीत; व्हिडिओ कॉलद्वारे अंत्यदर्शन..! - Marathi News | The birth mother could not even see the face; Funeral by video call ..! | Latest solapur News at Lokmat.com", "raw_content": "शुक्रवार २९ मे २०२०\nलॉकडाऊन शिथिल झाल्यानंतरही ६१ टक्के प्रवाशांना लोकलने एक ते दोन महिने प्रवास करायचा नाही\nCoronaVirus News: आयसीयू बेडसाठी दोन दिवस वाट पाहावी लागली; मुंबईत कोरोनामुळे डॉक्टरांचा मृत्यू\nलहान मुलं, गर्भवती महिला, वृद्धांनी श्रमिक ट्रेनमधून प्रवास करू नये; रेल्वे मंत्रालयाची महत्त्वाची सूचना\nअंतिम वर्षाच्या सत्रातील परीक्षांचा तिढा सोडविण्यासाठी मुख्यमंत्र्यांची कुलगुरुसोबत होणार बैठक\nएल्गार परिषद प्रकरण : सुधा भारद्वाज यांचा अंतरिम जामीन अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळला\n नुसरत भरुच्या दिसणार मराठी सिनेमाच्या हिं���ी रिमेकमध्ये, लॉकडानमध्ये केली घोषणा\nम्हणे, टोळधाड ‘अल्लाह का कहर’... ट्विट करून भलतीच फसली झायरा वसीम\n उर्वशी ढोलकियाच्या फोटोंवरून नजर नाही हटणार\nअतिशय सुंदर आहे सोनू सूदची पत्नी, पाहा त्याच्या संपूर्ण कुटुंबियांचे फोटो\nया अभिनेत्रीची आई करायची घरकाम, आज ही अभिनेत्री आहे करोडोची मालकीण\nकेस कापताना आता अशी घेतली जातीये खबरदारी\nरेल्वेचा पुन्हा अनागोंदी कारभार\n१५ जूनपासून शाळा नाही शैक्षणिक वर्षं सुरू होणार\n10च्या विद्यार्थ्यांना 'असे' मिळणार भूगोलाचे गुण\nकोणत्याही कारणाने दवाखान्यात जावं लागलं; तर कोरोनाला बळी पडण्याआधी वापरा 'या' टीप्स\nकोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूबाबत तज्ज्ञांचा मोठा खुलासा; समोर आली ही ५ कारणं\nमुलींच्या 'या' ५ सवयींमुळे मुलांना लगेच येतो राग; तुमच्यासोबतही नक्की होत असणार असा प्रकार\nCoronaVirus : लॉकडाऊनचा रोगप्रतिकारकशक्तीवर 'असा' होत आहे परिणाम; जाणून घ्या लक्षणं\nCoronavirus: आरोग्य कर्मचाऱ्यांवरील कोरोनाचा धोका टळणार; वैज्ञानिकांनी बनवला ‘स्पेशल बॉडीगार्ड’\nकोल्हापूर- संचारबंदी असताना संभाजी भिडेंचा शिरोळमध्ये प्रवेश; जयसिंगपूर पोलीस ठाण्या गुन्हा दाखल\nवसई-विरार शहरात आज 54 रुग्ण वाढले; संख्या पोहचली 696 वर\nनागपुरात आज 41 रुग्णांची नोंद; एकाच कुटुंबातील 16 रुग्णांचा समावेश\nप्रसिद्ध ज्योतिषी बेजान दारुवाला यांचे निधन\nसोनू सूदचा ४२० रुपयांचा लोकल पास, ID व्हायरल; म्हणाला, Life is full circle\nएल्गार परिषद प्रकरण : सुधा भारद्वाज यांचा अंतरिम जामीन अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळला\nगडचिरोली : 1.75 लाखांची लाच घेणारे दोन वनपरिक्षेत्र अधिकारी एसीबीच्या जाळयात\nसचिन सावंता उपेक्षित, त्यांनी अपेक्षित अभ्यासानंतरच बोलावे; आशिष शेलारांचा टोला\nरेशनिंगवर पुरेसा अन्न पुरवठा नसल्याने कम्युनिटी किचन सुरू ठेवण्याची रिपाईची मागणी; अन्यथा उपोषणाला बसणार\nभाईंदरच्या भाजपा नगरसेविकेवर रहिवाशांना मारहाण, शिवीगाळ प्रकरणी गुन्हा दाखल\nकर्नाटक- दिवसभरात नव्या २४८ रुग्णांची नोंद; राज्यातील आकडा २ हजार ७८१ वर\nऑनलाईन मद्य विक्रीच्या नावाखाली होणारी फसवणूक लक्षात घेता मुंबईत फक्त कॅश ऑन डिलिव्हरीवर भर\nयंदा पायी वारी जाणार नाही, हेलिकॉप्टर, वाहन किंवा विमानपैकी एक पर्याय वापरणार; उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बैठकीत निर्णय\nदेवालाही उन्हाची झळ... पुजाऱ्यांकडून कोल्ड्रिंग अन् चॉकलेट्सचा नैवेद्य\nछत्तीसगडचे पहिले मुख्यमंत्री अजित जोगी यांचे निधन\nकोल्हापूर- संचारबंदी असताना संभाजी भिडेंचा शिरोळमध्ये प्रवेश; जयसिंगपूर पोलीस ठाण्या गुन्हा दाखल\nवसई-विरार शहरात आज 54 रुग्ण वाढले; संख्या पोहचली 696 वर\nनागपुरात आज 41 रुग्णांची नोंद; एकाच कुटुंबातील 16 रुग्णांचा समावेश\nप्रसिद्ध ज्योतिषी बेजान दारुवाला यांचे निधन\nसोनू सूदचा ४२० रुपयांचा लोकल पास, ID व्हायरल; म्हणाला, Life is full circle\nएल्गार परिषद प्रकरण : सुधा भारद्वाज यांचा अंतरिम जामीन अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळला\nगडचिरोली : 1.75 लाखांची लाच घेणारे दोन वनपरिक्षेत्र अधिकारी एसीबीच्या जाळयात\nसचिन सावंता उपेक्षित, त्यांनी अपेक्षित अभ्यासानंतरच बोलावे; आशिष शेलारांचा टोला\nरेशनिंगवर पुरेसा अन्न पुरवठा नसल्याने कम्युनिटी किचन सुरू ठेवण्याची रिपाईची मागणी; अन्यथा उपोषणाला बसणार\nभाईंदरच्या भाजपा नगरसेविकेवर रहिवाशांना मारहाण, शिवीगाळ प्रकरणी गुन्हा दाखल\nकर्नाटक- दिवसभरात नव्या २४८ रुग्णांची नोंद; राज्यातील आकडा २ हजार ७८१ वर\nऑनलाईन मद्य विक्रीच्या नावाखाली होणारी फसवणूक लक्षात घेता मुंबईत फक्त कॅश ऑन डिलिव्हरीवर भर\nयंदा पायी वारी जाणार नाही, हेलिकॉप्टर, वाहन किंवा विमानपैकी एक पर्याय वापरणार; उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बैठकीत निर्णय\nदेवालाही उन्हाची झळ... पुजाऱ्यांकडून कोल्ड्रिंग अन् चॉकलेट्सचा नैवेद्य\nछत्तीसगडचे पहिले मुख्यमंत्री अजित जोगी यांचे निधन\nAll post in लाइव न्यूज़\nजन्मदात्या मातेचा चेहराही पाहू शकल्या नाहीत; व्हिडिओ कॉलद्वारे अंत्यदर्शन.. - Marathi News | The birth mother could not even see the face; Funeral by video call ..\nजन्मदात्या मातेचा चेहराही पाहू शकल्या नाहीत; व्हिडिओ कॉलद्वारे अंत्यदर्शन..\nआईच्या अंत्ययात्रेत व्हिडीओ कॉन्फरन्सीव्दारे मुलींचा सहभाग; परवानगी काढण्यासाठी धावपळ...\nजन्मदात्या मातेचा चेहराही पाहू शकल्या नाहीत; व्हिडिओ कॉलद्वारे अंत्यदर्शन..\nसोलापूर : ‘ज्या आईने आम्हाला जन्म दिला, आमचे पालन पोशन केले, आम्हाला जगण्याचा मार्ग दाखवला, चांगले संस्कार घडवले, अनेक अडचणीतून मार्ग काढत चांगले शिक्षण दिले, पण आज आमच्यावर इतकी वाईट वेळ आली की शेवटच्या श्वासावेळी ही तिच्याजवळ आम्ही जाऊ शकलो नाही, असे म्हणत मुलींनी हंबरडा फोड��ा आणि आईच्या अंत्ययात्रेत व्हिडीओ कॉलव्दारे सहभागी झाले.\nसोलापूर महानगरपालिकेमधून वरिष्ठ सहाय्यक लिपीक पदावरून निवृत्त झालेल्या विजया शंकर पलवेंचा (वय ६५) यांचे मंगळवार ७ एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांना अर्चना, शामल, आरती असे तीन मुली आणि एक मुलगा सस्मित पलवेंचा आहेत. दहा वर्षापुर्वीच त्यांच्या पतीचे निधन झाले. यामुळे चारही मुलांचे पालनपोषनाची जबाबदारी त्यांच्यावर आली होती. ही जबाबदारी चांगल्या रितीने पार पाडत त्यांनी सर्व मुलांना उच्च शिक्षित केले. सर्व मुलांचे विवाहही झाले. यातील अर्चना यांचे सासर हे आंध्रप्रदेशात आहे तर शामल याचे सासर हे पुण्यात आहे़ आणि आरती यांचे सासर सोलापूरात आहे. मुलगा सस्मित आणि सुन आणि नातवंड हे त्यांच्यासोबत जुळे सोलापूरातील शिवगंगा नगर येथे राहत होते. गेल्या काही दिवसांपासून विजया आजारी होते. त्यांच्यावर औषध उपचार सुरू होता, मागील आठवड्याभरापासून त्यांची तब्येत खूूप खालावली. यामुळे मुलगा सस्मीत याबाबत आपल्या बहीणींना कल्पना दिली. पण सध्या कोरोनाचे सावट देशासह राज्यातही मोठ्या प्रमाणात असल्यामुळे लॉकडाऊन करण्यात आले आहे. यामुळे घरातुन बाहेर पडू शकत नाही, अशामुळे पुणे येथील आणि आंध्रप्रदेश येथील बहिणी हे आईची काळजी घेण्यासाठी येऊ शकले नाही, यामुळे दररोज ते फोन मधूनच विचारपुस करत होते. अशातच मंगळवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास विजया पलवेंचा यांची प्राणज्योत मावळली. ही बातमी जेव्हा सर्व बहिणींना कळाली तेव्हा मात्र त्यांनी हबरडाच फोडला आणि तेव्हापासून ते आईची अंत्ययात्रा होईपर्यत विडीओ कॉलव्दारे जन्मदात्या आईचे शेवटचे दर्शन घेत होते.\nघरात आईचे मृतदेह ठेवून अंत्ययात्रेच्या परवानगीसाठी धावपळ सध्या लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. यामुळे अंत्ययात्रेत ही सहभागी होणाºयांवर ही निर्बंध घालण्यात आले आहे, यामुळे सस्मित पलवेंचा यांना आपल्या आई गेल्याचे दु:ख पचवावे लागत होते, तर दुसरीकडे अंत्ययात्रेच्या परवानगीसाठी धावपळ करावी लागली.\nआईने अनेक लोकांचे भले केले होते. यामुळे घरात एखादे छोटे कार्यक्रम जरी घेतले तरी शेकडो लोक घरी येत होते, पण आज आई जाताना मात्र काहीच लोक आले होते, याच बरोबर आईचे गेल्याचे दुख तर खुप होते सोबतच मात्र प��वानगी घेणे ही गरजेचे होते. ० यामुळे आईचे मृतदेह घरातच ठेवून परवानगी साठी जवळपास दोन तास आमचे गेले, आमच्या परंपरेनुसार आतापर्यंत अग्नी देण्यात येत होते, पण सध्याचा कालावधी बघून त्यांना मशिन मधून अग्नी देण्यात आले.\nमहापालिका आयुक्त तावरे यांची बदली; पी.शिवशंकर नवे आयुक्त\nहेलिकॉप्टरमधून येणार मानाच्या पालख्या; एका पालखीत असणार पाच वारकऱ्यांचा समावेश\nखबरदार; क्वारंटाईन लोक बाहेर पडल्यास थेट तुरुंगात रवानगी\nकोरोनानंतर देशांतर्गत पर्यटनाला संधी \nतळपत्या उन्हात आईची लेकरासाठी भटकंती; उन्हामुळे बाळाची रडरड...\nश्रमिक ट्रेनमधील परप्रांतीयांच्या सुरक्षेची जबाबदारी ‘आरपीएफ’ पोलिसांवर...\nकोरोना संकट हाताळण्यात राज्य सरकार अपयशी ठरलंय, हा भाजपाचा आरोप पटतो का\nकेस कापताना आता अशी घेतली जातीये खबरदारी\n10च्या विद्यार्थ्यांना 'असे' मिळणार भूगोलाचे गुण\nरेल्वेचा पुन्हा अनागोंदी कारभार\n१५ जूनपासून शाळा नाही शैक्षणिक वर्षं सुरू होणार\nराज्यात राजकीय वादळाला सुरूवात \nराष्ट्रपती राजवटीची भीती अपयश लपवण्यासाठी \nश्रमिक एक्सप्रेसमध्ये श्रमिकांचेच हाल\nराजभवनातील गंजलेल्या तोफांमधून हल्ले काय होणार\nअशी कोरोनावाली ईद पुन्हा कधीही नको\nईदनिमित्त भाईजानची चाहत्यांना खास भेट\nकोणत्याही कारणाने दवाखान्यात जावं लागलं; तर कोरोनाला बळी पडण्याआधी वापरा 'या' टीप्स\n उर्वशी ढोलकियाच्या फोटोंवरून नजर नाही हटणार\nअतिशय सुंदर आहे सोनू सूदची पत्नी, पाहा त्याच्या संपूर्ण कुटुंबियांचे फोटो\nया मराठी अभिनेत्रीच्या Hot and sexy अदा पाहून व्हाल क्रेझी\nदेवालाही उन्हाची झळ... पुजाऱ्यांकडून कोल्ड्रिंग अन् चॉकलेट्सचा नैवेद्य\n‘रोडीज’ फेम रघुरामच्या चिमुकल्याचे फोटो व्हायरल, पाहा क्यूट फोटो\nगर्लफ्रेंडसाठी केली 8 लाखांची चोरी, पोलिसांनाही इमोशनल करून गेली 'या' दोघांची 'लव्ह स्टोरी'\nCoronaVirus अमेरिकेचा जगातील सर्वांत मोठा युद्धसराव; भारतही सहभागी होणार\nCoronaVirus News : 'या' व्यक्तींनी शक्यतो प्रवास टाळावा, रेल्वे मंत्रालयाचं प्रवाशांना आवाहन\n\"चीनला 'बॅन' करा, उद्योग-धंदे भारतात हलवा\"; अमेरिका तयार करत आहे 'मास्टर प्लॅन'\nबायकॉट करा Made In China व्हायरल व्हिडीओत '3 Idiots' च्या रँन्चोने चीनवर साधला निशाणा, म्हणाले.......\nCoronaVirus : साडे पाचशेचा टप्पा ओलांडला; दिवसभरात ४२ पॉझिटिव्ह; एकूण ���ाधित ५५८\nलॉकडाऊन शिथिल झाल्यानंतरही ६१ टक्के प्रवाशांना लोकलने एक ते दोन महिने प्रवास करायचा नाही\nकोणत्याही कारणाने दवाखान्यात जावं लागलं; तर कोरोनाला बळी पडण्याआधी वापरा 'या' टीप्स\nसंचारबंदीमुळे महत्त्वाकांक्षी प्रकल्प ‘लॉक’\n सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल; २ जूनला सुनावणी\nप्रसिद्ध ज्योतिषी बेजान दारुवाला यांचे निधन\nउपेक्षित सचिन सावंतांनी अपेक्षित अभ्यासानंतरच बोलावे; आशिष शेलारांचा टोला\nहेलिकॉप्टरमधून येणार मानाच्या पालख्या; एका पालखीत असणार पाच वारकऱ्यांचा समावेश\nछत्तीसगडचे पहिले मुख्यमंत्री अजित जोगी यांचे निधन\nकर्नाटकात पुन्हा राजकीय संकट येडीयुराप्पांविरोधात २० आमदार बंडाच्या पवित्र्यात\n अमित शाहांची सर्व मुख्यमंत्र्यांसोबत बैठक\nCoronaVirus News : कोरोनाच्या लढ्यात आशेचा किरण देशात \"या\" 9 औषधांची केली जातेय चाचणी\nCoronaVirus News: दिवसभरात २,५९८ जणांना बाधा; कोरोना रुग्णसंख्या ५९,५४६ वर\nCoronaVirus News: धारावीत कोरोनाचा विळखा होतोय सैल; महापालिकेची मेहनत फळाला\nजगभरातील कोरोना व्हायरस अपडेट्स", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/condition-of-retirement-ajit-pawar-resigns-as-deputy-chief-minister/articleshow/72240369.cms", "date_download": "2020-05-29T14:45:55Z", "digest": "sha1:MJOK6LVHJRSN4DR26FTK4WHIHH5ILGMG", "length": 16145, "nlines": 119, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nसंन्यास घेण्याच्या अटीवर अजित पवारांचा राजीनामा\nराष्ट्रवादीचे बंडखोर नेते अजित पवार यांनी भाजपशी हातमिळवणी करून उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर अवघ्या तीन दिवसांनी त्यांनी पदाचा राजीनामा दिला. राजकीय संन्यास घेण्याच्या अटीवर त्यांनी राजीनामा दिल्याचं सूत्रांकडून सांगितलं जात आहे.\nमुंबई: राष्ट्रवादीचे बंडखोर नेते अजित पवार यांनी भाजपशी हातमिळवणी करून उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर अवघ्या तीन दिवसांनी त्यांनी पदाचा राजीनामा दिला. राजकीय संन्यास घेण्याच्या अटीवर त्यांनी राजीनामा दिल्याचं सूत्रांकडून सांगितलं जात आहे.\nगेल्या काही दिवसांपासून अजित पवार यांच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. अजित पवार यांनी ��ाष्ट्रवादीतून फुटून भाजपशी हातमिळवणी केली होती आणि त्यानंतर राजभवनात उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. राष्ट्रवादीतील आमदारांचा आपल्याला पाठिंबा आहे, असा विश्वास त्यांनी वेळोवेळी व्यक्त केला होता. राष्ट्रवादीच्या आमदारांचा मोठा गट आपल्या पाठिशी असल्याचा दावा करणारे अजित पवार यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न गेल्या तीन दिवसांपासून सुरू होते. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते त्यांच्या मनधरणीसाठी प्रयत्न करत होते. त्यांच्याशी चर्चा झाल्या. अजित पवार यांचं मतपरिवर्तन करण्यात राष्ट्रवादीच्या नेत्यांना मंगळवारी यश आल्याचं बोललं जात होतं. मात्र, अजित पवार यांनी त्याबाबत काहीही स्पष्ट केलं नव्हतं. अखेर आज दुपारी अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. आमदारांनी सोडलेली साथ आणि पवार कुटुंबीयांच्या मनधरणीनंतर त्यांनी माघार घेतल्याचं बोललं जात आहे. तर दुसरीकडे राजकीय संन्यास घेण्याच्या अटीवर त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्याचं सूत्रांकडून सांगितलं जात आहे.\nअखेर काँग्रेसनं विधीमंडळ पक्षाचा नेता निवडला\nशिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीच्या सरकारला विरोध असलेल्या अजित पवार यांनी अचानक भाजपशी हातमिळवणी केली होती. राष्ट्रवादीच्या आमदारांच्या सह्याचं पत्र गटनेते या नात्यानं दाखवून त्यांनी भाजपला पाठिंबा जाहीर केला. त्या आधारे राज्यपालांनी भाजप-राष्ट्रवादी (अजितदादा गट)चा सत्तास्थापनेचा दावा करून त्यांचा शपथविधीही घडवून आणला. त्यामुळं राज्याच्या राजकारणात वादळ निर्माण झाले होते. मात्र, अजित पवारांच्या निर्णयाशी संबंध नसल्याचं राष्ट्रवादीनं जाहीर केलं. तसंच, अजित पवारांची गटनेते पदावरून हकालपट्टी केली होती.\nअजित पवार यांनी फडणवीस यांच्यासोबत जाऊन उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यापासूनच नव्या सरकारला चौफेर घेरण्याची रणनीती राष्ट्रवादीनं आखली होती. नवं सरकार विधानसभेत बहुमत सिद्ध करू शकणार नाही, हे पहिल्याच दिवशी शरद पवारांनी सांगितलं होतं. त्यानंतर अजित पवारांसोबत गेलेले एकेक आमदार हळूहळू राष्ट्रवादीच्या गोटात परतले होते. केवळ एक आमदार त्यांच्यासोबत होता. दुसरीकडं, शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीनं आपल्या आमदारांना मजबुतीनं पक्षासोबत राखलं होतं. त्यामुळं फडणवीस यांचं सरकार तरणं जवळपास अशक्य होतं. याची जाणीव अजित पवार यांना झाली होती.\nदुसरीकडं, पवार कुटुंबीय व राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांकडून अजितदादांची मनधरणी सुरू होती. खासदार सुप्रिया सुळे, रोहित पवार यांनी ट्विटरच्या माध्यमातून अजित पवारांना भावनिक आवाहन केले होते. सुप्रिया यांचे पती सदानंद सुळे यांनी आज अजित पवारांची भेट घेतल्याचीही चर्चा होती. त्यामुळं त्यांच्यावर दबाव वाढला होता. त्यातूनच त्यांनी माघार घेतल्याचं बोललं जात आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nसरसकट लॉकडाउन उठवणार नाही; मुख्यमंत्री ठाम...\nमुंबईतील 'हॉटेल फॉर्च्युन'मध्ये आग; २५ डॉक्टर सुदैवाने ...\nमहाराष्ट्राची फजिती करण्याचा केंद्राचा डाव; अनिल देशमुख...\n; राज ठाकरेंचं राज्यपालांना पत्र...\nठाकरे-पवारांची 'मातोश्री'वर गुप्त बैठक, तर्कवितर्कांना ...\nदेवेंद्र फडणवीस सरकार 'असं' वाचू शकतं\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nशरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस भाजप-अजित पवार अजित पवारांचा उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा अजित पवार Sharad Pawar Ajit Pawar resigns ajit pawar\nस्थलांतरितांसाठी धावली ठाण्याहून रेल्वे\nशाळा १ जुलैला सुरू करण्याचा विचार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती\nतीन दिवसात सेन्सेक्सची १५०० अंकांची कमाई ; गुंतवणूकदार मालामाल\n... म्हणून अमिताभ आणि जया यांच्या लग्नात होते फक्त पाच व-हाडी\nपुलवामातील स्फोटकांनी भरलेली कार हिजबुलच्या दहशतवाद्याची; भावाला अटक\nनिर्बंधाचा अमेरिकेनेही विचार करावा; हाँगकाँग सरकारचा इशारा\nप्रसिद्ध गीतकार योगेश गौर यांचं वयाच्या ७७ व्या वर्षी निधन\nमोदी सरकार २.० : या निर्णयांनी गाजवलं पहिलं वर्ष\n करोनाचे संकट नष्ट करण्यासाठी मंदिरात दिला नरबळी\nविद्या बालननं केली 'नटखट' या शॉर्ट फिल्मची निर्मिती\nडोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटला ट्विटरचा पुन्हा आक्षेप\nशाळा १ जुलैला सुरू करण्याचा विचार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती\nCBSE: मार्क वाढवायच्या नावे फसवणूक; बोर्डाने केले सावध\nप्रसिद्ध ज्योतिषी बेजन दारूवाला यांचे निधन; करोनामुळे मृत्यू\n३ हजार रुपयांच्या डिस्काउंटवर मिळतोय हा जबरदस्त फोन, पा��ा किंमत\nसकाळी रिकाम्या पोटी पाण्यासह कच्चे लसूण खा, या गंभीर आजारांचा धोका होईल कमी\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/sports/cricket/fit-and-fine-brian-lara-discharged-from-hospital/articleshow/69963290.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article5", "date_download": "2020-05-29T14:59:46Z", "digest": "sha1:4U7PGIZURRVJV4XIKUT6TQ6J5WWQMR5Z", "length": 8616, "nlines": 100, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nब्रायन लाराला रुग्णालयातून डिस्चार्ज\nवेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटपटू ब्रायन लारा याला परळच्या ग्लोबल रुग्णालयातून आज डिस्चार्ज मिळाला. छातीत दुखू लागल्याच्या तक्रारीनंतर त्याला मंगळवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.\nवेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटपटू ब्रायन लारा याला परळच्या ग्लोबल रुग्णालयातून आज डिस्चार्ज मिळाला. छातीत दुखू लागल्याच्या तक्रारीनंतर त्याला मंगळवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.\nजीममध्ये व्यायाम करत असताना लाराच्या अचानक छातीत दुखू लागले. त्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज दुपारी १२.२० वाजता त्याला डिस्चार्ज दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.\nदरम्यान, लाराने मंगळवारी सायंकाळी सोशल मीडियाद्वारे सांगितलं होतं, की तो एकदम ठणठणीत आहे आणि लवकरच त्याच्या हॉटेलमधील रुमवर परतेल.\nलाराने वेस्ट इंडिजसाठी १३१ कसोटी सामने खेळले असून ५२.८९ च्या सरासरीने ११,९५३ धावा केल्या आहेत. तो २९९ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळला असून त्यात ४०.१७ च्या सरासरीने १०,४०५ धावा केल्या आहेत. सध्या तो विश्वचषक स्पर्धेसाठी अधिकृत ब्रॉडकास्टर्ससाठी विश्लेषक म्हणून आला आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nअनुष्कावर गुन्हा; घटस्फोट देण्याची विराटकडे भाजपाच्या ख...\nगूड न्यूज... भारताच्या क्रिकेटपटूला झालं पूत्ररत्न...\nव्हिडीओ करण्याच्या नादात वॉर्नरने दात तोडून घेतले...\nकरोनाने दिला क्रिकेटला मोठा धक्का; उद्या होणार औपचारिक ...\n भारत ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार, डे-नाइट...\nनिशमची झुंजार खेळी, किवींचे पाकसमोर २३८ धावांचे आव्हानमहत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nब्रायन लारा ग्लोबल हॉस्पिटल hospital discharged Brian Lara\nCBSE: मार्क वाढवायच्या नावे फसवणूक; बोर्डाने केले सावध\nकरोनामुळे पायी आषाढवारी रद्द; हेलिकॉप्टरने पादुका पंढरीत नेणार\n... म्हणून अमिताभ आणि जया यांच्या लग्नात होते फक्त पाच व-हाडी\nपुलवामातील स्फोटकांनी भरलेली कार हिजबुलच्या दहशतवाद्याची; भावाला अटक\nनिर्बंधाचा अमेरिकेनेही विचार करावा; हाँगकाँग सरकारचा इशारा\nप्रसिद्ध गीतकार योगेश गौर यांचं वयाच्या ७७ व्या वर्षी निधन\nमोदी सरकार २.० : या निर्णयांनी गाजवलं पहिलं वर्ष\n करोनाचे संकट नष्ट करण्यासाठी मंदिरात दिला नरबळी\nविद्या बालननं केली 'नटखट' या शॉर्ट फिल्मची निर्मिती\nडोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटला ट्विटरचा पुन्हा आक्षेप\nCBSE: मार्क वाढवायच्या नावे फसवणूक; बोर्डाने केले सावध\nप्रसिद्ध ज्योतिषी बेजन दारूवाला यांचे निधन; करोनामुळे मृत्यू\n३ हजार रुपयांच्या डिस्काउंटवर मिळतोय हा जबरदस्त फोन, पाहा किंमत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/aaji-ek-goshta-sangaychi/?vpage=3", "date_download": "2020-05-29T12:57:16Z", "digest": "sha1:IM7MJP5CQZI7BOX556WKIMCVKDRWXLQR", "length": 9378, "nlines": 159, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "आजी एक गोष्ट सांगायची – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ May 29, 2020 ] लॉक डाऊन नंतरचं साहित्यविश्व….\tमहाचर्चा\n[ May 28, 2020 ] घरातील आतंक…नौटंकी (नशायात्रा – भाग ३४)\tनशायात्रा\n[ May 27, 2020 ] सुंदरतेचा आस्वाद (बेवड्याची डायरी – भाग ३३ वा)\tनियमित सदरे\n[ May 25, 2020 ] रेल्वे स्टेशनवरील लुटमार (नशायात्रा – भाग ३३)\tनशायात्रा\n[ May 25, 2020 ] वलयांकितांच्या सहवासात – संगीत सम्राज्ञी बेगम परवीन सुलताना\tनियमित सदरे\nHomeअध्यात्मिक / धार्मिकआजी एक गोष्ट सांगायची\nआजी एक गोष्ट सांगायची\nJuly 23, 2017 अमित कुळकर्णी अध्यात्मिक / धार्मिक, संस्कृती\nआजी एक गोष्ट सांगायची.\nएकदा सगळ्या तिथींचं भांडण झालं .चतुर्थी म्हणाली मी गणपतीची म्हणून मी मोठी.एकादशी म्हणाली मी विठोबाची मी मोठी.पौर्णिमा म्हणाली मी पूर्ण चंद्राची तिथी म��हणून मी मोठी.\nसगळ्यांचं भांडण ब्रह्मदेवाने सोडवलं .प्रत्येक तिथीला महत्वाचं स्थान देऊन.\nप्रत्येक तिथीला आनंद झाला ….तसे हे तिथींचे शुभदिन आपल्या जीवनात आनंद घेऊन येवोत.\nआजच्या दिव्यांच्या अमावास्येच्या निमित्ताने एका आजीने सांगीतलेली गोष्ट……\nमला आवडलेले फेसबुक आणि WhatsApp वरचे पोस्ट मी शेअर करत असतो..\nठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...\nमुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...\nमुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...\nमहाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...\nलॉक डाऊन नंतरचं साहित्यविश्व….\n (नशायात्रा – भाग ३४)\n (बेवड्याची डायरी – भाग ३३ वा)\n (नशायात्रा – भाग ३३)\nवलयांकितांच्या सहवासात – संगीत सम्राज्ञी बेगम परवीन सुलताना\nआत्मकेंद्रीत वृत्तीला लगाम.. (बेवड्याची डायरी – भाग ३२ वा)\nइंदिरा गांधी यांची हत्या.. जाळपोळ.. लुटमार (नशायात्रा – भाग ३२)\nझडती.. कडक तपासणी – (बेवड्याची डायरी – भाग ३१ वा)\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\nerror: कॉपी कशाला करता लेखकाला लिहायलासुद्धा कष्ट पडतात.. चोरी कशाला करायची लेखकाला लिहायलासुद्धा कष्ट पडतात.. चोरी कशाला करायची ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/ticket-counter-for-train-reservation-started-at-these-railway-stations-marathi-news/", "date_download": "2020-05-29T14:41:43Z", "digest": "sha1:JEZ5HWCECG7UQSTSVLSFE27I5DV3XRYI", "length": 11961, "nlines": 143, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "मुंबईत 'या' रेल्वे स्थानकांवर आरक्षित गाड्यांसाठी तिकीट काऊंटर सुरु", "raw_content": "\nब्युटी पार्लर आणि सलूनबाबत सरकारने घेतला मोठा निर्णय\nउद्धव ठाकरेंचा राज्यपाल भगतसिंग कोश्यारींना दणका, उचललं ‘हे’ पाऊल\nखडसेंच्या हातातील ‘फडणवीस हटाओ’चा फलक खरा आहे का\nनेत्यानं बंगल्यावर नेऊन मारहाण केली; मनोरुग्ण-निराधार लोकांची सेवा करणाऱ्या अक्षय बोऱ्हाडेचा आरोप\nमातोश्रीची पायरी का चढलो; शरद पवार यांनी सांगितलं कारण\nरजमान सणासाठी रस्ते भरणार आणि बाकीचे रस्त्यावर आलं की काठ्या असं कसं चालेल- राज ठाकरे\n���ासदार उदयनराजे भोसले अक्षय बोऱ्हाडेच्या पाठीशी; पोलिसांना केलं ‘हे’ आवाहन\nपुण्यातील पावसाचं रौद्ररुप दाखवणारे सहा व्हिडीओ\n‘या’ राज्यातील दोन जिल्ह्यांमध्ये 30 जूनपर्यंत वाढवलं लॉकडाऊन\n‘नथीचा नखरा’ सोशल मीडियात ट्रेंडिंग; नेमका काय आहे हा प्रकार\nमुंबईत ‘या’ रेल्वे स्थानकांवर आरक्षित गाड्यांसाठी तिकीट काऊंटर सुरु\nमुंबई | ऑनलाईन तिकीट बुकिंगसोबतच मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या निवडक रेल्वे स्थानकावरही तिकीट विक्री सुरु करण्यात आली आहे. सीएसएमटी, एलटीटी, दादर, ठाणे, चर्चगेट यासारख्या रेल्वे स्थानकांचा यात समावेश आहे.\nयेत्या 1 जूनपासून देशभरात 200 एक्स्प्रेस गाड्या धावणार आहेत. या गाड्यांची ऑनलाईन तिकीट बुकिंग काल सकाळी सुरु झाल्यानंतर प्रवाशांच्या अक्षरशः उड्या पडल्या. आता निवडक रेल्वे स्थानकावरही तिकीट बुकिंग सुरु करण्यात आलं आहे.\nमुंबईत मर्यादित स्वरुपात मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या स्टेशनवरील आरक्षित गाड्यांचे काऊंटर सुरु झाले आहेत. सध्या ज्या विशेष राजधानी गाड्या आणि दोनशे एक्सप्रेस चालवल्या जात आहेत, फक्त त्याच गाड्यांचं आरक्षण या काऊंटरवर देण्यात येत आहे.\nदरम्यान, सोशल डिस्टन्सिंग पाळून तिकीट घेण्यासाठी आलेल्या व्यक्तीला सोडण्यात येत आहे. तसेच सुरक्षारक्षकही तैनात केल्याचं पाहायला मिळत आहे.\nमार्च ते ऑगस्ट या 6 महिन्यांसाठी कर्जदारांना आरबीआयचा मोठा दिलासा\nआरबीआयचा पुन्हा मोठा निर्णय; सर्वसामान्यांना दिलासा\nसंकटात असणाऱ्या महाराष्ट्राला राजकीय रणांगण बनविणे हे कुठले शहाणपण\nमुंबईतले ठाकरे-फाकरे काही करु शकले नाही, नगरच्या कोपऱ्यात बसून माझं काय करणार- निलेश राणे\nराज्याला आज नाटकाची नाही तर सहकार्याची गरज आहे- रोहित पवार\nTop News • पुणे • महाराष्ट्र\nपुण्यात आज 186 रूग्ण ठणठणीत होऊन घरी, वाचा किती नवे रूग्ण मिळाले…\nपंढरीच्या वारीबद्दल मोठा निर्णय; अजित पवारांनी घेतली ‘ही’ ठाम भूमिका\nTop News • महाराष्ट्र • मुंबई\nराज्य एका व्यासंगी विधीतज्ज्ञाला मुकलं; मुख्यमंत्र्यांची आदरांजली\nदेवेंद्र फडणवीस यांना मी ‘ही’ तीन पुस्तकं भेट देणारे- हसन मुश्रीफ\nठाणे जिल्ह्यात मागेल त्याला मदत, वंचितचा अभिनव उपक्रम\nTop News • पुणे • महाराष्ट्र • मुंबई\nअक्षय बोऱ्हाडेप्रकरणी आढळरावांचा मोठा निर्णय, खा. कोल्हेंना धक्का\nकोरोन���बाबत शासनानं काहीच न करता विरोधकांना सहकार्य करायला सांगणं चुकीचं- चंद्रकांत पाटील\nसंकटात असणाऱ्या महाराष्ट्राला राजकीय रणांगण बनविणे हे कुठले शहाणपण\nनेत्यानं बंगल्यावर नेऊन मारहाण केली; मनोरुग्ण-निराधार लोकांची सेवा करणाऱ्या अक्षय बोऱ्हाडेचा आरोप\nखासदार उदयनराजे भोसले अक्षय बोऱ्हाडेच्या पाठीशी; पोलिसांना केलं ‘हे’ आवाहन\nहोय शेरकर माझे मित्र, नाण्याची एकच बाजू ऐकण्यापेक्षा…- अमोल कोल्हे\nअक्षय बोऱ्हाडेच्या आरोपांवर काँग्रेस नेते सत्यशील शेरकर यांचं स्पष्टीकरण\n…तर हर हर महादेव होणारच; नितेश राणेंचा थेट इशारा\nखालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.\nपुण्यात आज 186 रूग्ण ठणठणीत होऊन घरी, वाचा किती नवे रूग्ण मिळाले…\nपंढरीच्या वारीबद्दल मोठा निर्णय; अजित पवारांनी घेतली ‘ही’ ठाम भूमिका\nराज्य एका व्यासंगी विधीतज्ज्ञाला मुकलं; मुख्यमंत्र्यांची आदरांजली\nदेवेंद्र फडणवीस यांना मी ‘ही’ तीन पुस्तकं भेट देणारे- हसन मुश्रीफ\nठाणे जिल्ह्यात मागेल त्याला मदत, वंचितचा अभिनव उपक्रम\nअक्षय बोऱ्हाडेप्रकरणी आढळरावांचा मोठा निर्णय, खा. कोल्हेंना धक्का\n‘महाराष्ट्रातील लोकांना गोव्यात प्रवेश देऊ नका’; भाजप नेत्याची प्रमोद सावंतांकडे मागणी\n असंघटित क्षेत्रातील कामगारांना मोफत सायकल वाटप\nठाकरे सरकारचा महत्त्वाचा निर्णय; बंधपत्रित डॉक्टर्सच्या मानधनात मोठी वाढ\nसचिन सावंत हे खोटं बोलण्याची फँक्टरी आहे- आशिष शेलार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://buldhana.nic.in/notice/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%80/", "date_download": "2020-05-29T12:38:48Z", "digest": "sha1:X26JSUSFWHPW6VCQVYEQBFQE6WN2W3BD", "length": 5125, "nlines": 108, "source_domain": "buldhana.nic.in", "title": "भु.सं.प्र.क्र. 9/2008-09 मौजे माहुली ता. जळगाव जामोद जि. बुलढाणा मध्ये कलम 19(1) ला शुद्धीपत्रक | जिल्हा बुलढाणा, महाराष्ट्र शासन | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nजिल्हा बुलढाणा District Buldhana\nएसटीडी आणि पिन कोड\nरोजगार हमी योजना विभाग\nअनुदान वाटपाच्या लाभार्थींची यादी\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nभु.सं.प्र.क्र. 9/2008-09 मौजे माहुली ता. जळगाव जामोद जि. बुलढाणा मध्ये कलम 19(1) ला शुद्धीपत्रक\nभु.सं.प्र.क्र. 9/2008-09 मौजे माहुली ता. जळगाव जामोद जि. बुलढाणा मध्ये कलम 19(1) ला शुद्धीपत्रक\nभु.सं.प्��.क्र. 9/2008-09 मौजे माहुली ता. जळगाव जामोद जि. बुलढाणा मध्ये कलम 19(1) ला शुद्धीपत्रक\nभु.सं.प्र.क्र. 9/2008-09 मौजे माहुली ता. जळगाव जामोद जि. बुलढाणा मध्ये कलम 19(1) ला शुद्धीपत्रक\nभु.सं.प्र.क्र. 9/2008-09 मौजे माहुली ता. जळगाव जामोद जि. बुलढाणा मध्ये कलम 19(1) ला शुद्धीपत्रक\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: May 27, 2020", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/blogs-news/aimless-wandering-with-tasty-food-1936029/", "date_download": "2020-05-29T14:17:20Z", "digest": "sha1:P2JGRWSE24N3XNN7ALWOQCOOUMAVNWCF", "length": 16630, "nlines": 206, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Aimless wandering with tasty food | निरुद्देश भटकंती आणि खादाडी | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात ४५ हजार चाकरमानी दाखल\nमाथेरानमधील घोडय़ांसाठी अनंत अंबानींकडून खुराक\nरिक्षातूनही आता करोना रुग्णांची वाहतूक\nधुळ्यात पोलिसाला करोनाची लागण\nभाडय़ाची दुकाने रिकामी होण्यास सुरुवात\nनिरुद्देश भटकंती आणि मनमुराद खादाडी\nनिरुद्देश भटकंती आणि मनमुराद खादाडी\nकळणाची भाकरी, मेथी-मिरची पातळ भाजी, कधी, डाळ-बाफळी, बेसन वडी रस्सा, जिलेबी, जवस चटणी...तुडुंब हाणलं...\nजाऊ तेथे खाऊ हे गणित हल्ली इतकं परफेक्ट जमलंय की काही ठिकाणं अगदी नेमकी बोलवून घेतात. बऱ्याच दिवसापासून अर्धवट राहिलेल्या निरुद्देश भटकंतीला मुहूर्त लागला आणि बुलडाणामध्ये जंगी मेजवानीच मिळाली. कळणाची भाकरी, मेथी-मिरची पातळ भाजी, कधी, डाळ-बाफळी, बेसन वडी रस्सा, जिलेबी, जवस चटणी…तुडुंब हाणलं…\nकचकून प्रवास आणि खच्चून खायचं हे एकच उद्दिष्ट. समोर पहिल्यांदा येईल ती गाडी पकडायची. रविवार रात्र 10.30 ते मंगळवार सकाळ 9.00 इतका वेळ हाती ठेवून निघालो आणि बुलडाणाला पोहचलो. इकडून परतीच्या प्रवासाला सुरुवात करण्यापूर्वी खादाडी महत्वाची. प्रत्येक गावातील खास खादाडी ठिकाणं शोधण्याची एक नॅक आहे. ती वापरून या हॉटेलचा शोध लागला.\nमेन्यूचा भला मोठा बोर्डच होता, काय खावं यांच्या विचारात असताना मालक मुलानेच सांगितले, मिक्स थाळी घ्या. सर्व पदार्थ येतील. मग एक रिकामी थाळी आणि 3 वाट्या आल्या. भाजी, कढी वगैरेचे चार खणी पात्र आणून ठेवले. कांदा, काकडी, लिंबू, पापड पण आणले. आता आपल्याला हवं तसं हवं तेवढं ���ाढून घायचं. चपाती, पराठा, ज्वारीची आणि कळणाची भाकरी, मी कळणाची भाकरी घेतली. वांग्याची भाजी कम भरीत आणि मेथी-मिरचीच्या पातळ भाजी सोबत खाऊ लागलो. मर्यादित तिखट पण एकदम चमचमीत प्रकार होता.\nपुन्हा तो तरुण मालक मदतीला आला. त्याने एक छोटी प्लेट दिली, म्हणाला ती भाकरी कुस्करा आणि मेथीच्या पातळ भाजीसोबत खा.. मग हळूच जवस चटणी आणि कच्चं तेल देखील आलं. मग बाफळी घेतली. हा दाल बाठीचाच एक वेगळा प्रकार. मुंबईत प्लम केक कसा स्लाइसमध्ये मिळतो तसे दिसते. ते पण कुस्करून कढीबरोबर ओरपलं. आणखीन एक भाकरी हाणली.\nया भाकऱ्या चांगल्याच जाडजूड असतात. रमजानचे रोट असतात तसे. तसेही सकाळी फार खाल्ले नव्हते, त्यामुळे 2 भाकऱ्या गेल्या, नाहीतर एकच बास होईल. माझा असा खाण्याचा सोहळा सुरू असताना पानात 3-4 जिलेब्या आणि एका कागदी ग्लासात मठ्ठा आला. तिकडेच झोपावं असं वाटू लागलं होतं, मग भात रद्द केला.\nखरंतर घाट चढल्यावर फक्त मटणच खावे असं मला डॉक्टरांनी सांगितलं आहे, पण आज अपवाद केला. पोटाला तडस लागेपर्यंत जेवलोय आणि आता परतीच्या प्रवासाला लागलोय. महामंडळाची नवी कोरी पांढरी गाडी आहे, विठोबा रखुमाई लिहलेली. सस्पेंशन चांगलंय, त्यामुळे आरामात टाईपता आलं.\nरात्री खोपटला शिर्डीची शिवशाही सर्वप्रथम आली म्हणून ती पकडली. पहाटे शिर्डीला 5 वाजता खाण्याचे काही पर्याय नव्हते, मग जी गाडी आली ती पकडली आणि सकाळी औरंगाबादला उतरलो. समोर बुऱ्हाणपूरची गाडी खुणावत होतीच, पण किमान डबा टाकणे गरजेचे होते, त्यामुळे तिकडे गेलो नाही.\nआवरून पोहे आणि रस्सा खाल्ला, चांगला होता. औरंगाबाद स्टॅन्डला बुलडाणा एसटी दिसली ती पकडली. संपूर्ण रस्त्यावर काम सुरू आहे, हायवे करताहेत. कंडक्टरला विचारलं किती वेळ लागेल तर तो म्हणाला, ‘ जातंय त्याच्या त्याच्या वेळेत’… मग वाटेत धाड नावाच्या गावात मूग वडा घेतला. हा दाळवड्यासारखाच, पण बराच पसरट, मुंबईतल्या हॉटेलमधील थालपीठाएवढा.\nआवडेल तेथे प्रवास हा एसटीचा पास काढून निरुद्देश भटकायचं असा बऱ्याच दिवसांपासूनचा प्लान होता. पण गणित जुळत नव्हते. अखेरीस काल पास न काढताच 36 तास भटकायचं ठरवून निघालो आणि हे उद्योग केले. प्रवास हाच उद्देश असल्याने अधेमधे उतरणे टाळले. भोकरदनला उतरायचा मोह झाला होता, कारण त्याचं पुरातत्वीय महत्व. पण मग वेळेचे गणित बिघडले असते. वेगवेगळी गाव, दु���ानाचे, शिक्षणसंस्थाचे, हॉस्पिटलचे बोर्ड त्या त्या गावाची ओळख सांगत होते. मलकापूर, पंढरपूर, कर्जत, खंडाळा अशी गावांची समान नावंही होती. दोनचार दिवस पाऊस बरा झाल्याने इकडंच वातावरण बरंच बरं आहे. सगळीकडे सोयाबीन लावलाय आणि सगळया शेतात कामं सुरू आहेत.\nआता पुन्हा कधीतरी 2 -3 दिवस सवड काढून, पास काढून भटकायचं…\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nगर्लफ्रेण्डला भेटायला बिहारला जायचंय; बॉयफ्रेण्डच्या विनंतीवर सोनू सूद म्हणतो...\nअपेक्षा सोडली; अक्षय कुमारच्या 'पृथ्वीराज चौहान'चं भव्य सेट पाडणार\nविराटने अनुष्काला घटस्फोट द्यावा, भाजपा आमदाराची 'त्या' वादावरुन मागणी\n'तुमची नेहमी आठवण येते'; विलासरावांच्या जयंतीनिमित्त रितेश भावूक, पाहा व्हिडिओ\nफक्त एक काॅल करा; सोनू सूदचं स्थलांतरितांना मदतीचं आश्वासन\nबदलापूरची जांभळं पिकली झाडावरती..\nटाळेबंदीत बंदोबस्तासह गुन्हेगारीस आळा घालण्याचे आव्हान\nरिक्षातूनही आता करोना रुग्णांची वाहतूक\nसांस्कृतिक नगरांमधल्या कट्टय़ांचा ऑनलाइन आविष्कर\nमाथेरानमधील घोडय़ांसाठी अनंत अंबानींकडून खुराक\nमासळी लिलाव बाजार बंद\nसुविधाच नसताना ऑनलाइन शिक्षणाचा घाट\n1 BLOG : दमलेल्या आई-बाबांच्या तान्ह्या बाळाची कहाणी\n2 BLOG : स्टार व मिडिया – वादाची ठिणगी आणि बरंच काही…\n3 BLOG : जय श्रीराम\nVIDEO: गिरीश कुबेरांनी वाङ्‌मयचौर्य केले का", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/urjaa/english-vinglish-english-kids-fun-game-try-learn-english/", "date_download": "2020-05-29T13:14:10Z", "digest": "sha1:RM5I5UZRXG4YH6N63BMQTYK2YOJARXXW", "length": 26859, "nlines": 450, "source_domain": "www.lokmat.com", "title": "English Vinglish : झटक्यात इंग्रजी शिकायचं का ? मग फटक्यात try this - Marathi News | English Vinglish : english kids fun game, try this & learn english | Latest urjaa News at Lokmat.com", "raw_content": "गुरुवार २८ मे २०२०\n१५ जूनपासून शाळा नकोच... \nCoronaVirus News: झोपेचे सोंग घेतलेल्या केंद्राने आतातरी जागे व्हावे, बाळासाहेब थोरातांचा मोदी सरकारला टोला\n'रिअल इस्टेट सेक्टर बिघडण्याच्या स्थितीत; अर्थव्यवस्थेच्या महत्त्वाच्या क्षेत्राकडे लक्ष द्या'\n६० दिवसात मध्य र��ल्वेची १.४२ लाख वॅगनद्वारे जीवनावश्यक वस्तूचा पुरवठा\nरेडी रेकनरचे दर जैसे थे \nकरिश्मा कपूरच्या नवऱ्याने तिचा या गोष्टीसाठी केला होता सौदा, कारण वाचून व्हाल हैराण\nगोविंदाने ४९ व्या केले होते दुसरे लग्न, त्याच्या या दुसऱ्या पत्नीचे नाव वाचून बसेल तुम्हाला धक्का\nTikTok स्टार आमिर सिद्दीकीचे अकाउंट झालं रिअ‍ॅक्टिव्ह, म्हणाला - आता लढणार कायदेशीर लढाई\nअभिनेत्री पूजा हेगडेचे Instagram अकाऊंट हॅक, मध्यरात्री ट्विट करत फॅन्सना म्हणाली...\nसासऱ्यांच्या अंत्ययात्रेला काजोलला झाले होते अश्रू अनावर, त्यांच्यासोबत होते खास नाते\nकेस कापताना आता अशी घेतली जातीये खबरदारी\nरेल्वेचा पुन्हा अनागोंदी कारभार\n१५ जूनपासून शाळा नाही शैक्षणिक वर्षं सुरू होणार\n10च्या विद्यार्थ्यांना 'असे' मिळणार भूगोलाचे गुण\nकोरोनासोबत जगताना घरीच्याघरी 'अशी' सुरक्षितता बाळगाल; तरच इन्फेक्शनपासून लांब राहाल\ncoronavirus: लॉकडाऊनचे निर्बंध शिथील झाल्यावर घराबाहेर पडताना अशी घ्या स्वतची काळजी, अन्यथा...\nकोरोनाच्या स्पाईक प्रोटीनला नष्ट करण्यास प्रभावी ठरेल 'ही' लस; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया\n'ही' जीन्स असलेल्या लोकांना कोरोना विषाणूंचा धोका जास्त; संशोधनातून खुलासा\nCoronavirus : वस्तू किंवा सरफेसला हात लावल्यावर कोरोना पसरण्याबाबत नवा खुलासा, वाचा काय सांगते नवीन गाईडलाइन...\nवसई-विरार शहरात ३९ नवे कोरोना रुग्ण सापडले; संख्या पोहोचली ६४२ वर\nयवतमाळमध्ये आणखी दहा कोरोना पॉझिटिव्ह; बाधितांचा आकडा २४ वर\nभंडारा जिल्ह्यात कोरोनाचे ५ रुग्ण वाढले; एकूण रुग्ण संख्या २४ वर\nउल्हासनगरातील सम्राट अशोकनगर कोरोना हॉटस्पॉट; आज सापडले २६ नवे रुग्ण, एकूण संख्या २७२ वर\nराज्यातील कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा २ हजार ९५ वर; आतापर्यंत २२ पोलिसांचा मृत्यू\nवसई- संतप्त तरुणीची महिला पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण; दंडावर घेतला चावा\nगोवा येथे ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये होणारी 36 वी राष्ट्रीय स्पर्धा स्थगित, आयओएचे अध्यक्ष नरेंद्र बात्रा यांची माहिती\nनवी मुंबई महानगरपालिकेच्या सहाय्यक वैद्यकीय अधिकाऱ्यास कोरोनाची लागण\nमहाराष्ट्र, गुजरात, तमिळनाडू, मध्य प्रदेश, राजस्थानातून येणाऱ्या विमानांना, रेल्वे गाड्यांना, वाहनांना कर्नाटकात नो एंट्री\nमान्सून १ जून रोजी केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता; किनारपट्टीवर मान्सूनसाठी अनुकूल स्थिती\nगडचिरोली: जिल्ह्यातील 28 पैकी 5 रुग्ण कोरोनामुक्त, एकही मृत्यू नाही\nदोन दिवसांत Zoom अ‍ॅप अपडेट करा, अन्यथा सहन करावा लागेल मनस्ताप\nकेरळमध्ये आज कोरोनाचे ८४ नवे रुग्ण सापडले- मुख्यमंत्री पिनरायी विजयन\nजम्मू काश्मीर: हंदवाड्यात हिजबुल मुजाहिद्दीनच्या दोन दहशतवाद्यांना अटक; शस्त्रसाठा जप्त\nमजुरांना स्वगृही पाठवताना त्यांच्याकडून बस किंवा रेल्वे भाडं घेऊ नये; तो खर्च राज्यांनी करावा- सर्वोच्च न्यायालय\nवसई-विरार शहरात ३९ नवे कोरोना रुग्ण सापडले; संख्या पोहोचली ६४२ वर\nयवतमाळमध्ये आणखी दहा कोरोना पॉझिटिव्ह; बाधितांचा आकडा २४ वर\nभंडारा जिल्ह्यात कोरोनाचे ५ रुग्ण वाढले; एकूण रुग्ण संख्या २४ वर\nउल्हासनगरातील सम्राट अशोकनगर कोरोना हॉटस्पॉट; आज सापडले २६ नवे रुग्ण, एकूण संख्या २७२ वर\nराज्यातील कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा २ हजार ९५ वर; आतापर्यंत २२ पोलिसांचा मृत्यू\nवसई- संतप्त तरुणीची महिला पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण; दंडावर घेतला चावा\nगोवा येथे ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये होणारी 36 वी राष्ट्रीय स्पर्धा स्थगित, आयओएचे अध्यक्ष नरेंद्र बात्रा यांची माहिती\nनवी मुंबई महानगरपालिकेच्या सहाय्यक वैद्यकीय अधिकाऱ्यास कोरोनाची लागण\nमहाराष्ट्र, गुजरात, तमिळनाडू, मध्य प्रदेश, राजस्थानातून येणाऱ्या विमानांना, रेल्वे गाड्यांना, वाहनांना कर्नाटकात नो एंट्री\nमान्सून १ जून रोजी केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता; किनारपट्टीवर मान्सूनसाठी अनुकूल स्थिती\nगडचिरोली: जिल्ह्यातील 28 पैकी 5 रुग्ण कोरोनामुक्त, एकही मृत्यू नाही\nदोन दिवसांत Zoom अ‍ॅप अपडेट करा, अन्यथा सहन करावा लागेल मनस्ताप\nकेरळमध्ये आज कोरोनाचे ८४ नवे रुग्ण सापडले- मुख्यमंत्री पिनरायी विजयन\nजम्मू काश्मीर: हंदवाड्यात हिजबुल मुजाहिद्दीनच्या दोन दहशतवाद्यांना अटक; शस्त्रसाठा जप्त\nमजुरांना स्वगृही पाठवताना त्यांच्याकडून बस किंवा रेल्वे भाडं घेऊ नये; तो खर्च राज्यांनी करावा- सर्वोच्च न्यायालय\nAll post in लाइव न्यूज़\nEnglish Vinglish : झटक्यात इंग्रजी शिकायचं का \nEnglish Vinglish : झटक्यात इंग्रजी शिकायचं का मग फटक्यात try this\nहा खेळ खेळण्यात मस्त वेळ तर जाईलच, शिवाय नवनवे शब्दही समजतील. तर चला, करूया सुरू..\nEnglish Vinglish : झटक्यात इंग्रजी शिकायचं का मग फटक्यात try this\nआनंद निकेतन शाळा , नाशिक\nएरवी इंग्रजी म्हणजे मोठा शत्रूच जसा काय तुमचा पण ठरवलं तर इंग्रजीशी दोस्ती करणं काही फार मोठं कठीण नाही.\nइथे रोज नवा खेळ सुचवायचं ठरवलंय आम्ही. तुम्ही घरात दोन मुलं असा, नाहीतर चार-सहा; हा खेळ खेळण्यात मस्त वेळ तर जाईलच, शिवाय नवनवे शब्दही समजतील. तर चला, करूया सुरू..\n1. कुठलाही एक विषय निवडायचा, ज्याच्याशी संबंधित\nखूपसे शब्द असतील. म्हणजे जसं फुड.\n2. ठरलेल्या विषयाशी संबंधित एक शब्द एकाने\nसांगायचा; पण तो शब्द इंग्रजी असला पाहिजे.\n3. लगेच पुढच्याने दुसरा शब्द सांगायचा.\n4. एका गडय़ाला जास्तीत जास्त वेळ 30 सेकंद\n तेवढय़ा वेळात जर नवा शब्द आठवला नाही,\nशाळेचा व्हर्चुअल पासपोर्ट तयार करता येतो \nकौन है जो डूब गया \nआईबाबांच्या युट्युबपेक्षा वेगळं, तुमचं स्वत:चं असं खास काही\nकापरेकर स्थिरांकाची जादू अनुभवून पाहा\nपाणी वापरून साध्या साबणाने हात धुतले तर चालेल\nछलका रे कळशी का पानी...\nकोरोना संकट हाताळण्यात राज्य सरकार अपयशी ठरलंय, हा भाजपाचा आरोप पटतो का\nकेस कापताना आता अशी घेतली जातीये खबरदारी\n10च्या विद्यार्थ्यांना 'असे' मिळणार भूगोलाचे गुण\nरेल्वेचा पुन्हा अनागोंदी कारभार\n१५ जूनपासून शाळा नाही शैक्षणिक वर्षं सुरू होणार\nराज्यात राजकीय वादळाला सुरूवात \nराष्ट्रपती राजवटीची भीती अपयश लपवण्यासाठी \nश्रमिक एक्सप्रेसमध्ये श्रमिकांचेच हाल\nराजभवनातील गंजलेल्या तोफांमधून हल्ले काय होणार\nअशी कोरोनावाली ईद पुन्हा कधीही नको\nईदनिमित्त भाईजानची चाहत्यांना खास भेट\n वयाच्या १४ व्या वर्षी करोडपती, मग एमबीबीएस डॉक्टर अन् आता पोलीस अधीक्षक\nकोरोनासोबत जगताना घरीच्याघरी 'अशी' सुरक्षितता बाळगाल; तरच इन्फेक्शनपासून लांब राहाल\ncoronavirus: 31 मे रोजी लॉकडाऊन संपणार; जाणून घ्या, 1 जूनपासून काय-काय सुरू राहण्याची शक्यता\nCoronaVirus News: कोरोनापासून बचाव करण्यासाठी चिमुकलीला पाजलं कासवाचं रक्त; अन्...\ncoronavirus: लॉकडाऊनचे निर्बंध शिथील झाल्यावर घराबाहेर पडताना अशी घ्या स्वतची काळजी, अन्यथा...\nमुलगी प्रियकराच्या प्रेमात पडली म्हणून जन्मदात्या बापाकडून निर्घृण हत्या\n स्वतःचा रिपोर्ट निगेटिव्ह; तरी लहानग्या कोरोनाबाधित मुलासोबत राहून देतेय वात्सल्याची छाया\nभोजपुरीच्या ‘राणी’वर फिदा आहेत फॅन्स, फोटो पाहून व्हाल घायाळ\nTikTok ला टक्कर देणारं इंडियन अ‍ॅप पाहिलंत का; 50 ल��ख लोकांनी केलं डाऊनलोड\nLove Is Blind : मित्राची पत्नी अन् नातेवाईकाच्या प्रेमात पडलेत हे क्रिकेटपटू\nघराशेजारीच खरेदी करा; खरेदीसाठी वाहन घेऊन बाहेर पडाल, तर कारवाई\nचीनविरोधात डोनाल्ड ट्रम्प यांचं मुस्लिम कार्ड; काय करणार इम्रान अन् पाकिस्तान\nऑर्डरच नाही तर गोदामात लिंकिंगचे खत आले कसे \ncoronavirus : शेवटचा रुग्ण सापडल्यापासून २८ दिवस कन्टेन्मेंट झोन\nनागपुरात सायबर गुन्हेगारांकडून फसवणूक करण्याचे प्रकार सुरूच\nचीनविरोधात डोनाल्ड ट्रम्प यांचं मुस्लिम कार्ड; काय करणार इम्रान अन् पाकिस्तान\n'रिअल इस्टेट सेक्टर बिघडण्याच्या स्थितीत; अर्थव्यवस्थेच्या महत्त्वाच्या क्षेत्राकडे लक्ष द्या'\nVideo: अखेर खासदार अमोल कोल्हे, अक्षय बोऱ्हाडे मारहाण प्रकरणावर बोलले...\n...तर तुमच्या FB Live वर हमखास होईल वॉव, लव्ह, लाईक्सचा वर्षाव\nVIDEO: स्वॅब टेस्टिंग सुरू असलेल्या ठिकाणीच ठेवले जाताहेत मृतदेह; कळवा रुग्णालयातला धक्कादायक प्रकार\ncoronavirus: 31 मे रोजी लॉकडाऊन संपणार; जाणून घ्या, 1 जूनपासून काय-काय सुरू राहण्याची शक्यता\nCoronaVirus News: देशातील लॉकडाउन आणखी १५ दिवस वाढण्याची चिन्हे\nCoronavirus: आरोग्य सेतू अ‍ॅपमधून १ लाख रुपये कमवण्याची संधी; फक्त करावं लागणार ‘हे’ काम\n 6 फुटापर्यंतच्या सोशल डिस्टन्सिंगमध्येही कोरोनाचा धोका; इतकं ठेवा अंतर\nकोरोनाग्रस्तांना बरे करण्यासाठी जगभरातील हजारो डॉक्टरांकडून दिले जातेय अर्सेनिक औषध\nजगभरातील कोरोना व्हायरस अपडेट्स", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/-candidate-nomination-other-forms-valid-for-vidhansabha-election-in-state/articleshow/71465386.cms", "date_download": "2020-05-29T14:29:09Z", "digest": "sha1:772TIKALC62EQLEQKLBKVLUP73OGPK7N", "length": 14351, "nlines": 113, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nराज्यात ४ हजार ७३९ उमेदवारांचे अर्ज वैध\nविधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांनी दाखल केलेल्या नामनिर्देशनपत्रांची आज राज्यभरात छाननी करण्यात आली. त्यामध्ये राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण दाखल ५५४३ उमेदवारांपैकी ४७३९ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. त्रुटी आढळल्याने ७९८ उमेदवारांचे अर्ज नामंजुर झाले आहेत, अशी माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली.\nअतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांची माहिती\nमुंबईः विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांनी दाखल केलेल्या नामनिर्देशनपत्रांची आज राज्यभरात छाननी करण्यात आली. त्यामध्ये राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण दाखल ५५४३ उमेदवारांपैकी ४७३९ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. त्रुटी आढळल्याने ७९८ उमेदवारांचे अर्ज नामंजुर झाले आहेत, अशी माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली.\nआज छाननीअंती नंदुरबार जिल्ह्यात ४ मतदारसंघात ३६ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. धुळे जिल्ह्यात ५ मतदारसंघात ५६ उमेदवार, जळगाव जिल्ह्यात ११ मतदारसंघात १५४ उमेदवार, बुलढाणा जिल्ह्यात ७ मतदारसंघात ७५ उमेदवार, अकोला जिल्ह्यात ५ मतदारसंघात १०१ उमेदवार, वाशिम जिल्ह्यात ३ मतदारसंघात ६० उमेदवार, अमरावती जिल्ह्यात ८ मतदारसंघात १५१ उमेदवार, वर्धा जिल्ह्यात ४ मतदारसंघात ५९ उमेदवार, नागपूर जिल्ह्यात १२ मतदारसंघात १८१ उमेदवार, भंडारा जिल्ह्यात ३ मतदारसंघात ६६ उमेदवार, गोंदीया जिल्ह्यात ४ मतदारसंघात ७१ उमेदवार, गडचिरोली जिल्ह्यात ३ मतदारसंघात ४४ उमेदवार, चंद्रपूर जिल्ह्यात ६ मतदारसंघात ९० उमेदवार, यवतमाळ जिल्ह्यात ७ मतदारसंघात १२५ उमेदवार, नांदेड जिल्ह्यात ९ मतदारसंघात ३२७ उमेदवार, हिंगोली जिल्ह्यात ३ मतदारसंघात ५४ उमेदवार, परभणी जिल्ह्यात ४ मतदारसंघात ८१ उमेदवार, जालना जिल्ह्यात ५ मतदारसंघात १३३ उमेदवार, औरंगाबाद जिल्ह्यात ९ मतदारसंघात २०८ उमेदवार, नाशिक जिल्ह्यात १५ मतदारसंघात २१२ उमेदवार, पालघर जिल्ह्यात ६ मतदारसंघात ६९ उमेदवार, ठाणे जिल्ह्यात १८ मतदारसंघात २५१ उमेदवार, मुंबई उपनगर जिल्ह्यात २५ मतदारसंघात २७२ उमेदवार (वांद्रे पश्चिम मतदारसंघाची माहिती रात्री उशीरापर्यंत अप्राप्त), मुंबई शहर जिल्ह्यात १० मतदारसंघात ८४ उमेदवार, रायगड जिल्ह्यात ७ मतदारसंघात ११२ उमेदवार, पुणे जिल्ह्यात २१ मतदारसंघात ३७२ उमेदवार, अहमदनगर जिल्ह्यात १२ मतदारसंघात १८२ उमेदवार, बीड जिल्ह्यात ६ मतदारसंघात २०२ उमेदवार, लातूर जिल्ह्यात ६ मतदारसंघात १२० उमेदवार, उस्मानाबाद जिल्ह्यात ४ मतदारसंघात ८२ उमेदवार, सोलापूर जिल्ह्यात ११ मतदारसंघात २३७ उमेदवार, सातारा जिल्ह्यात ८ मतदारसंघात १०८ उमेदवार, रत्नागिरी जिल्ह्यात ५ मतदारसंघात ४० उमेदवार, सिंधुदूर्ग जिल्ह्यात ३ मतदारसंघात २७ उमेदवार, कोल्हापूर जिल्ह्यात १० मतदारसंघात १८६ उमेदवार, सांगली जिल्ह्यात ८ मतदारसंघात १११ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत.\nआदित्य ठाकरेंसाठी संजय राऊत पवारांकडे\nमनसेची यादी जाहीर; नांदगावकर, देसाईंना डच्चू\nनागपूर, पुण्यासाठी सेना आग्रही नव्हती: पाटील\nभाजप कशाच्या जीवावर मतं मागणार\nघोसाळकर मुंबईबाहेर; तृप्ती सावंत वेटींगवर\nसंसारेंना MIMची उमेदवारी; आनंद शिंदेंकडे लक्ष\nशहा-मोदींच्या सभांचा धडाका, महाराष्ट्र पिंजून काढणार\nकाँग्रेस पक्ष बरबाद होईल; निरुपम कडाडले\nमुंबई: घाटकोपरमध्ये भाजप कार्यकर्त्यांचा राडा\nअभिजीत बिचुकलेंचं आदित्य ठाकरेंना आव्हान\nभाजपची चौथी यादी आली; तावडे, मेहतांना डच्चू\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nसरसकट लॉकडाउन उठवणार नाही; मुख्यमंत्री ठाम...\nलक्षात ठेवा... राज ठाकरेंचा योगींना खणखणीत इशारा...\nमुंबईतील 'हॉटेल फॉर्च्युन'मध्ये आग; २५ डॉक्टर सुदैवाने ...\nकरोनाग्रस्त मंत्र्याला एअरलिफ्ट करण्याची परवानगी नाकारल...\n'टिकलीवाल्या फोटो'मुळे भाजप अडचणीत...\nमध्य, हार्बरवर मेगाब्लॉक; पश्चिम रेल्वे विलंबानेमहत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nस्थलांतरितांसाठी धावली ठाण्याहून रेल्वे\nGDP वृद्धीला ब्रेक; 'करोना'पाठोपाठ अर्थव्यवस्थेवर महामंदीचे संकट\nप्रसिद्ध ज्योतिषी बेजन दारूवाला यांचे निधन; करोनामुळे मृत्यू\nनिर्बंधाचा अमेरिकेनेही विचार करावा; हाँगकाँग सरकारचा इशारा\nप्रसिद्ध गीतकार योगेश गौर यांचं वयाच्या ७७ व्या वर्षी निधन\nमोदी सरकार २.० : या निर्णयांनी गाजवलं पहिलं वर्ष\n करोनाचे संकट नष्ट करण्यासाठी मंदिरात दिला नरबळी\nविद्या बालननं केली 'नटखट' या शॉर्ट फिल्मची निर्मिती\nडोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटला ट्विटरचा पुन्हा आक्षेप\nचार वर्षात तयार झाला 'हा' चित्रपट; ५ जूनला होणार प्रदर्शित\nया १३ शहरांनी संपूर्ण देशाची चिंता वाढवली\nप्रसिद्ध ज्योतिषी बेजन दारूवाला यांचे निधन; करोनामुळे मृत्यू\n३ हजार रुपयांच्या डिस्काउंटवर मिळतोय हा जबरदस्त फोन, पाहा कि��मत\nसकाळी रिकाम्या पोटी पाण्यासह कच्चे लसूण खा, या गंभीर आजारांचा धोका होईल कमी\nव्यावसायिक अभ्यासक्रम शुल्क: मुंबई हायकोर्टाचा राज्य सरकारला दणका", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4", "date_download": "2020-05-29T13:47:56Z", "digest": "sha1:HXDEEFOLCHMGPXKDX7OTGKPLQLL75WFB", "length": 27721, "nlines": 317, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "भारत: Latest भारत News & Updates,भारत Photos & Images, भारत Videos | Maharashtra Times", "raw_content": "\nश्रमिक ट्रेनचा प्रवास 'या' व्यक्तींसाठी धोक्याचा; ...\nमुंबईत कोविड आयसीयू बेड्सची क्षमता संपली; ...\nमुंबई अग्निशमन दलातील ४१ जवान करोनाग्रस्त;...\nअबू आझमींच्या आंदोलनानंतर महिला वरिष्ठ पोल...\nकला, मनोरंजनचा धमाल आठवडा \n'सौर शहर' वसवणे कठिणच\nमोदी सरकार २.० : या निर्णयांनी गाजवलं पहिलं वर्ष\n करोनाचे संकट नष्ट करण्यासाठी मंदिरा...\nया १३ शहरांनी संपूर्ण देशाची चिंता वाढवली\nविशेष ट्रेन बंद करणार नाही, यूपी सरकारचा य...\n माकड करोना चाचणीचे सॅम्पल हिसकावून पळ...\nनिर्बंधाचा अमेरिकेनेही विचार करावा; हाँगकाँग सरकार...\nडोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटला ट्विटरचा पु...\nनेपाळचे पंतप्रधान स्वतःच्याच देशात तोंडघशी...\nसीमा प्रश्नात तिसऱ्याची गरज नाही; चीनने अम...\nचीनसोबतचा वाद चिघळणार; अमेरिका घेणार 'हा' ...\nपोलिसांवर कृष्णवर्णीयाच्या हत्येचा आरोप; अ...\nGDP वृद्धीला ब्रेक; 'करोना'पाठोपाठ अर्थव्यवस्थेवर ...\nकरोनामुळे अर्थव्यवस्थेचे मुख्य चाक चिखलात;...\nकरोनाचा धक्का; काल १२ तर आज १५ हजार जणांना...\nआता येणार खरे संकट; लॉकडाऊनमुळे निर्माण झा...\nसोने ७०५ रुपयांनी महागले; जाणून घ्या आजचा ...\nलॉकडाउनचा फटका; सहकार क्षेत्रासाठी तज्ज्ञा...\nविश्वचषकाच्या अंतिम फेरीत धोनीने दुसऱ्यांदा टॉस का...\n...तर डिव्हिलियर्स ३६० म्हणून ओळखला गेला न...\nधोनी क्रिकेटचा डॉन आहे; पकडने अशक्य\nट्वेन्टी-२० विश्वचषक होणार रद्द\nएकटा क्रिकेटपटू नव्हे, त्याचे संपूर्ण कुटु...\nसचिनसारखा दिसणारा हा मुलगा आहे तरी कोण\nगीतकार योगेश गौर यांचं वयाच्या ७७ व्या वर्षी निधन\nचार वर्षात तयार झाला 'हा' चित्रपट; ५ जूनला...\nजेव्हा सुश्मिता तिच्या प्रियकराची मुलाखत घ...\nअभिनेता सांगतोय लॉकडाउनमध्ये कसं रहायचं फि...\nविद्या बालननं केली 'नटखट' या शॉर्ट फिल्मची...\nटीकाकारांना अभिनेत्री स्वरा भास्करचं कामात...\nव्यावसायिक अभ्यासक्रम शुल्क: मुंबई हायकोर���टाचा राज...\nसीए : जुलै परीक्षांच्या केंद्रात बदल करता ...\nअंतिम सत्र परीक्षा: मुख्यमंत्री करणार कुलग...\nSEBI Internship: सेबीत इंटर्नशीपची संधी\nधार्मिक शाळांमध्ये आता मिळणार पाठ्यपुस्तकी...\nदिल्ली विद्यापीठातील यूजी प्रवेशांना ८ जून...\nमास्क, जरा हट के\nकरा कार्यक्षमता वाढवणारे व्यायाम\nमास्क, जरा हट के\nकरा कार्यक्षमता वाढवणारे व्यायाम\nवर्क फ्रॉम होम आणि स्वयंपाक\nवर्क फ्रॉम होमचा परिणाम\nएक आजोबा दवाखान्यात जातात\nवऱ्हाडी करोनाग्रस्त; नवं जोडपं लग..\nगावी जाण्यासाठी धारावीत श्रमिकांच..\nरेशन मिळत नसल्यानं महिलांचा ठिय्या\nकोविड सेंटर उभारलंय, पण वैद्यकिय ..\n५० दिवसांची मेहनत लॉकडाऊन ४.०मुळं..\nऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती; ..\nघर गाठण्यासाठी मजुरांची रेल्वे स्..\nGDP वृद्धीला ब्रेक; 'करोना'पाठोपाठ अर्थव्यवस्थेवर महामंदीचे संकट\nकरोना महामारीशी दोन हात करताना पुरत्या बेजार झालेल्या भारतीय अर्थव्यवस्थेवर आता महामंदीचे संकट गडद बनले आहे. सरत्या आर्थिक वर्षातील चौथ्या तिमाहीत विकासदर (GDP) ३.१ टक्क्यांपर्यंत घसरला आहे. २०१९-२० या आर्थिक वर्षाचा विकासदर (GDP) ४.२ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. त्याआधीच्या वर्षात तो ६.१ टक्के होता.\nमोबाईल युजर्संच्या डेटावर संकट, चीनची चाल\nजगभरात आलेल्या करोना व्हायरस मागे चीनचा हात असल्याचे सांगून जगभरात चीनच्या नावाने आदळआपट केली जात असताना आता पुन्हा एकदा चीनच्या हॅकर्संनी जगभरातील मोबाइल युजर्संच्या डेटावर संकट आणल्याचे बोलले जात आहे. या संकटामागे चीनचाच हात असल्याचा दावा करण्यात आला आहे.\nडोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटला ट्विटरचा पुन्हा आक्षेप\nअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि ट्विटरमधील शीतयुद्ध आणखी पेटण्याची शक्यता आहे. ट्विटरने ट्रम्प यांच्या आणखी एका ट्विटला 'हाइड' करत मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन असल्याचे म्हटले आहे.\nनेपाळचे पंतप्रधान स्वतःच्याच देशात तोंडघशी; नव्या नकाशाला मंजुरी नाही\nनेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी कोणताही विचार न करता नवीन राजकीय नकाशा जारी केली. नेपाळच्या या नव्या नकाशात भारतीय भूभागांचाही समावेश करण्यात आला होता. पण नेपाळचा प्रमुख विरोधी पक्ष नेपाळी काँग्रेसने या बदलाला विरोध केला. पक्षाच्या समितीने निर्णय घेतल्यानंतरच नकाशाबाबतची भूमिका जाहीर केली जाईल, असं नेपाळी काँग्रेसने सांगितलं.\nसीमा प्रश्नात तिसऱ्याची गरज नाही; चीनने अमेरिकेला ठणकावले\nअमेरिकेने मध्यस्थ म्हणून भूमिका बजावण्याचा दिलेला प्रस्ताव चीनने ही फेटाळून लावला आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने आज याबाबत भूमिका व्यक्त केली आहे. भारतानेही मध्यस्थाच्या प्रस्तावाला पाठिंबा दिला नाही.\nसोने ७०५ रुपयांनी महागले; जाणून घ्या आजचा भाव\nइंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार शुक्रवारी सोन्याचा भाव दहा ग्रॅमला ४६२९० रुपये होता. चांदीचा भाव ४७९०५ रुपये आहे. आज सोन्याच्या किमतीत ०.३६ टक्के वाढ झाली. गुरुवारी सोने दरात घसरण झाली होती.\nभारत-चीन सीमावाद: ट्रम्प म्हणाले, PM मोदींचा मूड चांगला नाही\nभारत-चीन सीमावादात मध्यस्थीच्या प्रस्तावाचा पुनरुच्चार करतानाच, या मुद्द्यावर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मूड चांगला नाही, असं ट्रम्प म्हणाले. दोन्ही देशांतील तणावानंतर यासंबंधी आपण पंतप्रधान मोदींशी चर्चा केली आहे, असंही ते म्हणाले.\nचीनसोबतचा वाद चिघळणार; अमेरिका घेणार 'हा' निर्णय\nअमेरिका आणि चीनमधील वाढत्या तणावाचा फटका दोन्ही देशांतील विद्यार्थ्यांना बसण्याची शक्यता आहे. अमेरिकेने शिक्षण घेत असलेल्या चिनी विद्यार्थ्यांचा व्हिसा रद्द करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.\nपोलिसांवर कृष्णवर्णीयाच्या हत्येचा आरोप; अमेरिकेत जाळपोळ, हिंसाचार\nपोलीस तपासणीच्या वेळेस एका कृष्णवर्णीयाच्या झालेल्या मृत्यूनंतर अमेरिकेत हिंसाचार उफाळला आहे. या हिंसाचाराला आळा घालण्यासाठी नॅशनल गार्ड्सला बोलावण्यात आले आहे. पोलिसांनी वर्णद्वेषी भावनेतून त्याला ठार केले असल्याचा आरोप करण्यात येत आहे.\nभारत-चीन तणावावर मोदी सरकार गप्प का; राहुल गांधींचा सवाल\nभारत-चीन सीमेवरील दोन्ही देशांच्या तणावावरून काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला प्रश्न विचारले आहेत. या मुद्द्यावर मोदी सरकारने मौन धारण केल्याने चीन विविध अनुमान काढण्याची संधी मिळत आहे. शिवाय या काळात अनिश्चितताही वाढत असल्याचे राहुल म्हणाले.\nअपघातग्रस्त विमानाच्या ढिगाऱ्यात ३ कोटींची रोकड\nपाकिस्तानमधील कराचीमध्ये कोसळलेल्या विमानाचे अवशेष जमा करण्याचे काम सुरू आहे. प्रवाशांच्या वस्तू आणि मृतदेहांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. या ढिगाऱ्यात तीन कोटींची रोकड आढळली आहे.\nमालदीव, यूएई भारतासाठी मैदानात; पाकिस्तानला तोंडघशी पाडलं\nसंयुक्त राष्ट्रात भारताविरोधात गटबाजी करण्याचा पाकिस्तानचा डाव मालदीव आणि यूएईने हाणून पाडला आहे. इस्लामोफोबियासाठी संयुक्त राष्ट्रात गट तयार करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न होता. पण भारताला लक्ष्य करणं हे वास्तविकदृष्ट्या चूक आणि दक्षिण आशियातील सामाजिक सलोख्यासाठी धोकादायक असेल, असं मालदीवने स्पष्ट केलं.\nसायबर गुन्हे वाढले; सायबर भामट्यांची करोनात चंगळ\nकरोनाशी मुकाबला करताना जागतिक आरोग्य संघटनेसह (डब्ल्यूएचओ) प्रत्येक देशाला मोठ्या प्रमाणावर निधीची गरज आहे. याचा फायदा उठवत सायबर घोटाळेबाज ई-मेल पाठवून किंवा थेट संपर्क साधून आर्थिक मदतीचे आवाहन करत आहेत.\nचीनने साऱ्या जगाच्या दिलेल्या भयंकर विषाणूचा सामना भारतही करीत असताना, चीन मात्र करोनावर विजय मिळवल्याच्या खुषीत नेहमीचे विस्तारवादी, आक्रमक आणि दहशतवादी थैमान घालायला मोकळा झालेला दिसतो.\nlalitpatki@timesgroupcomTweet@lalitpatkiMT क्रिकेट असो की हॉकी, वा असो कुस्ती; भारत आणि पाकिस्तान परस्परांसमोर उभे ठाकले की सामना 'हॉट' होतोच...\nचीन सीमावादाबाबत शांततेने तोडगा\nवृत्तसंस्था, नवी दिल्ली'चीनसोबतचा सीमावाद सोडविण्याबाबत आमचे प्रयत्न सुरू असून, शांततापूर्ण मार्गाने तो सुटेल,' असे स्पष्टीकरण भारताकडून गुरुवारी ...\n'चीनशी चर्चा सुरू आहे; मध्यस्थी नको'\nवृत्तसंस्था, नवी दिल्लीभारत व चीनमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर, याप्रकरणी मध्यस्थी करण्याचा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रस्ताव भारताने ...\nशेतकरी पाठवताहेत पंतप्रधानांना पत्र\nमायदेशी परतण्यासाठी निशांतची धडपड\n‘जमत नाही’ हा विचार काढून टाका\nदिग्दर्शक संजीव कोलतेंचा सल्लामटा प्रतिनिधी, नागपूर'सातत्य, चिकाटी आणि मेहनत या गोष्टी खूप महत्त्वपूर्ण ठरत असतात...\nकरोनामुळे यंदाची आषाढवारी रद्द; हेलिकॉप्टरने पादुका पंढरीत नेणार\nLive: करोनामुळे यंदा प्रतिकात्मक आषाढी यात्रा; पायी दिंडी नाहीच\nGDP वृद्धीला ब्रेक; 'करोना'पाठोपाठ अर्थव्यवस्थेवर महामंदीचे संकट\nउपमुख्यमंत्री म्हणतात, 'करोनाला घाबरण्याचे काहीच कारण नाही'\nकरोनामुळे अर्थव्यवस्थेचे मुख्य चाक चिखलात; मंदीने दरवाजा ठोठावला\nनिर्बंधामुळे अमेरिकेेचे���ी नुकसानच; हाँगकाँग सरकारचा इशारा\nपुलवामातील स्फोटकांनी भरलेली कार दहशतवाद्याची; भावाला अटक\nश्रमिक ट्रेनचा प्रवास 'या' व्यक्तींसाठी धोक्याचा; रेल्वेचं आवाहन\nमोदी सरकार २.० : या निर्णयांनी गाजवलं पहिलं वर्ष\nगीतकार योगेश गौर यांचं वयाच्या ७७ व्या वर्षी निधन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/31529", "date_download": "2020-05-29T14:30:24Z", "digest": "sha1:QKN6DYU4UCW7VL6237BE7T3HGJKR3ETJ", "length": 25802, "nlines": 158, "source_domain": "www.maayboli.com", "title": "छत्रपति शिवरायांची बलस्थाने ... ५. परराष्ट्रीय धोरण... | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०२०\nYou are here: मुख्यपृष्ठ /छत्रपति शिवरायांची बलस्थाने ... ५. परराष्ट्रीय धोरण...\nछत्रपति शिवरायांची बलस्थाने ... ५. परराष्ट्रीय धोरण...\nछत्रपति शिवरायांची बलस्थाने - १: कोशबल -\nछत्रपति शिवरायांची बलस्थाने - २ : दुर्गम-दुर्ग\nछत्रपति शिवरायांची बलस्थाने - ३. लष्करी व्यवस्था\nछत्रपति शिवरायांची बलस्थाने - ४. युद्धतंत्र\nशिवरायांचे राज्यकारभार विषयक नेमके धोरण काय होते याबाबत काही जाबते आपण आधीच्या भागात पाहिले आहेतच. त्यांनी 'अरिमित्र विचक्षणा' कशी केली होती याबाबत काही जाबते आपण आधीच्या भागात पाहिले आहेतच. त्यांनी 'अरिमित्र विचक्षणा' कशी केली होती स्वराज्य सुरवातीपासूनच चहुकडून शत्रुपक्षाने घेरलेले होते आणि राज्याला अंतर्गत शत्रू देखील खूप होते. ह्या दृष्टीने राजांनी परराष्ट्रीय धोरण कसे ठरवले आणि कसे राबवले हे समजून घेणे महत्वाचे आहे.\nअरि म्हणजे शत्रू किंवा जवळ ज्याचे राज्य तो. तर मित्र म्हणजे अर्थात सुहृदय. कौटिल्य अरिमित्राचे ६ प्रकार सांगतो.\n१. सहज शत्रू - राजाचे नातलग आणि सिमेलगतचे राष्ट्र.\n२. कृत्रिम शत्रू - आपल्या विरोधात जाउन इतर राज्यांना सुद्धा विरोध करण्यास भाग पाडणारा.\n३. सहज मित्र - सिमेलगतचे राष्ट्र सोडून अन्य राज्यांचा राजा.\n४. कृत्रिम मित्र - लाभ संपादन करण्याच्या दृष्टीने मैत्री ठेवणारा.\n५. मध्यम - संधीविग्रहात अनुकूल असलेला.\n६. उदासीन - बलवान असून मैत्री ठेवणारा.\nस्वराज्य हे आदिलशाही मुलुख जिंकून वाढीस लागले असल्याने ते साहजिकच सहज शत्रू राष्ट्र होते. शिवाय मुघल सुद्धा स्वराज्याचे सहज शत्रू होतेच. पण आत्ता शत्रू असणारे राज्य नंतरच्या काळात कृत्रिम मित्ररा��्ट्र सुद्धा बनू शकते. मुघलांशी १६६५ मध्ये तर आदिलशाही बरोबर १६७७-७८ मध्ये राजांनी ही भूमिका घेतली होती. मुघल, आदिलशाही, क़ुतुबशाही, इंग्रज आणि पोर्तुगीझ या ५ राज्यांबरोबर शिवरायांनी कसे राजकारण केले ते आपण आता बघू.\nस्वराज्याच्या सुरवातीच्या काळात मुघलांनी मराठ्यांकडे कृत्रिम मित्र म्हणुन पाहिले होते. आदिलशाही पोखरली जाते आहे ह्याचा त्यांना फायदाच होत होता. पण १६५७ मध्ये मराठ्यांनी जुन्नर आणि नगर येथे हल्ले करून मुघलांचे शत्रुत्व ओढावून घेतले आणि मग ते बनले सहज शत्रू. उत्तरेला स्वराज्याची सीमा आता थेट मुघलांशी भिडली होतीच. कल्याण-भिवंडी या उत्तर कोकणावरील आक्रमण आणि अफझलखान वधानंतर तर मुघल थेट चाल करून आले. १६६०-१६६३ ही ४ वर्षे खुद्द शास्ताखान पुण्यात तळ ठोकून होता. सर्व व्यर्थ आहे हे कळल्यानंतर अधिक मोठी मोहिम मिर्झाराजा घेउन आला आणि पुरंदरचा तह घडला. या तहाने मुघल मराठ्यांचे कृत्रिम मित्र बनले. अर्थात त्यांचा सहज शत्रू असलेल्या आदिलशाहीचा पाडाव करायला. पुढे मात्र १६७० मध्ये जिझिया कर, उत्तर हिंदूस्थानमधील मंदिरांवरील आक्रमणे या व अनेक बाबींमुळे हा तह मोडला आणि मराठे-मुघल पुन्हा एकदा समोरा समोर आले. मुघलांशी मराठ्यांचे असलेले संबंध असे बदलत गेले. पुरंदरच्या तहाचा एक महत्वाचा परिणाम म्हणजे आदिलशाहीला सुद्धा आपण मुघलांविरोधात मराठ्यांशी मैत्री का करू नये ही जाणीव झाली. ह्यातून पुढे १६७७ मध्ये मराठे - आदिलशाही तह घडला.\nस्वराज्य हे आदिलशाही मुलुख जिंकून वाढीस लागले असल्याने ते साहजिकच सुरुवातीपासूनच ते 'सहज शत्रू' राष्ट्र होते. मात्र राजकारणात कोणीही कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो. छत्रपति शिवराय दक्षिण दिग्विजय येथे गेले असताना मुघल-आदिलशाही एकत्र येउन मराठ्यांविरोधात उभी राहिली. मात्र पराभव झाल्यानंतर मुघलांनी थेट विजापुरलाच वेढा घातला. मराठ्यांकडून अनेक लढायांमध्ये पराभव मिळाल्यानंतर देखील मुघलांकडून येणाऱ्या दबावामुळे त्यांनी मराठ्यांशी १६७७ मध्ये मैत्रीचा तह केला. मुघलांना परास्त करत खुद्द शिवरायांनी विजापुरचा वेढा उठवला. अरिमित्र संबंध हे असे बदलत असतात.\nस्वराज्याच्या सुरवातीच्या काळात विशेष महत्त्व नसलेल्या कुतुबशाहीला मात्र राजाभिषेकोत्तर काळात महत्त्व प्राप्त झाले. दक्षिण दिग्विजय मोहिमेमध्ये कुतुबशाही सोबत सख्य करून आदिलशाही आणि मुघल यांना परास्त करायचे हेच मराठ्यांचे धोरण होते. शिवराय खुद्द १६७७ मध्ये कुतुबशहा यास भेटावयास गेले आणि उभय पक्षांमध्ये तह घडला. यात मोहिमेचा खर्च कुतुबशहाने करायचा तर मराठ्यांनी लढाया करायच्या आणि मुलुख जिंकायचा असे ठरले.\nतहाचे प्रकार ३. ज्येष्ट, सम आणि हीन.\nतर तहाचे षाड़गुण्य अशा प्रकारे असतात.\n१. संधि - काही अटींवर शत्रुशी तह करणे.\n२. विग्रह - शत्रुस युद्धस उद्युक्त करणे.\n३. यान - शत्रूची उपेक्षा करणे.\n४. आसन - अनाक्रमणाचा करार.\n५. संश्रय - आत्म समर्पणाच्या भावनेने झुंज देणे.\n६. द्वैधीभाव - संधि आणि विग्रह या दोघांचा वापर करून कार्यभाग साधणे.\nया प्रकारेच शिवरायांनी मुघल, कुतुबशहा आणि आदिलशहा यांच्याबरोबर तह केले. याशिवाय इंग्रज आणि पोर्तुगीझ या पश्चिम किनाऱ्यावर बस्तान बसवलेल्या ह्या परकीय सत्तांबरोबर शिवरायांनी अतिशय धूर्तपणे राजकारण केले.\nइंग्रज मराठ्यांचे कायम सहज शत्रू राहिले. त्यांच्या सोबत मैत्रीचा कधीही प्रयत्न झाला नाही. सूरत आणि राजापुर येथील त्यांच्या वखारी मराठ्यांकडून लुटल्या गेल्या. पन्हाळा मोहिमेदरम्यान सिद्दीला मदत केली म्हणून राजांनी ४ इंग्रज अधिकाऱ्याना कैदेत घातले होते. पुढे ४ वर्षांनी त्यांची सुटका झाली. जलदुर्ग खांदेरी बांधताना मराठ्यांना त्रास देणाऱ्या सिद्दीला मदत करतात म्हणून मराठ्यांनी मुंबईवर हल्ला करण्याचे योजून इंग्रजांच्या तोंडाचे पाणीच पळवले होते.\nया सत्तेला मराठ्यांनी नेहमी स्नेह आणि दंड या दोन्ही पात्यात पकडून ठेवत यशस्वी राजकारण केले. दुर्गाडी येथे जहाज बांधणीचा उद्योग सुरू करताना राजांनी पोर्तुगिझांची मदत मागितली होती. पुढे १६६० मध्ये मुघल आणि आदिलशाही स्वराज्यावर हल्ले करत असताना आणि इंग्रज सिद्दीला साथ देत असताना मात्र पोर्तुगीझ तटस्थ राहिले. मराठ्यांची पहिली आरमारी मोहिम बारदेश येथे गेली ती पोर्तुगीझ राज्याच्या सिमेमधून. तेंव्हा सुद्धा ते निष्क्रिय राहिले. मोघलांनी मराठ्यांविरोधात मदत मागितली असताना त्यांने ती साफ़ नाकारली. अगदी संभाजी राजांच्या काळात देखील पोर्तुगीझ मराठ्यांच्या बाजूनेच तटस्थ राहिले. १६९१ मध्ये पोर्तुगीझ गव्हर्नर आपल्या राजाला लिहितो,'रामराजा आणि बाद्शाहाचे अधिकारी या दोघांचा विश्���ास आम्ही संपादन केला आहे. मात्र आमच्या राज्याला मुसलमानांपेक्षा हिंदू बरे. मुसलमानांवर कधीही विश्वास ठेवू नये.'\nआरमाराचे बळ अधिक असलेल्या या सागरी सत्ता ताब्यात-धाकात ठेवायच्या तर आपले देखील आरमार हवे हे राजांनी खूप आधी ओळखले होते. यातून जलदुर्ग आणि आरमार यांची निकड निर्माण झाली. स्वराज्याचे ते एक वेगळे अंग बनले.\nछत्रपति शिवरायांची बलस्थाने ... ६. आरमार\nसंदर्भ - सभासद बखर, राजव्यवहारकोश, आज्ञापत्रे (लेखक- रामचंद्रपंत अमात्य), शिवकालीन राजनिती आणि रणनिती (लेखक- श्री. रं. कुलकर्णी), छत्रपती शिवराय - पत्ररूप व्यक्तीदर्शन - डॉ. रामदास, अथातो दुर्गजिज्ञासा (लेखक- प्र. के. घाणेकर)\n तहाचे प्रकार आणि अरिमित्रविवेचन आवडलं.\nमात्र एक शंका आहे.\n>> पन्हाळा मोहिमेदरम्यान सिद्दीला मदत केली म्हणून राजांनी ४ इंग्रज अधिकाऱ्याना कैदेत घातले होते. पुढे\n>> ४ वर्षांनी त्यांची सुटका झाली.\nमाझ्या माहितीप्रमाणे फिलीप गीफर्ड लिंगाण्यावर कैदेतच मरण पावला. हे मी बाबासाहेब पुरंदर्‍यांच्या शिवचरित्रात वाचलेलं आठवतं.\nबाकी लेख छानच आहे.\nशिवछत्रपती महाराज यांचा विजय\nशिवछत्रपती महाराज यांचा विजय असो\nअत्यंत उपयुक्त माहिती. अभ्यासपुर्ण लेखन. एक दिवस खास या मालिकेसाठी देऊन वाचून काढणार आहे. अखंड लिहीत रहा. धन्यवाद\nवसाहतवाद्यांनी बाकिच्या देशांत (उदा दक्षिण अमेरिकेतील, आफ्रिकेतील देश ) कसा शिरकाव करुन घेतला, याची माहीती महारांजापर्यंत पोहोचली असेल का मी कधी तसे वाचले नाही.\nसुरेख विवेचन. या निमित्ताने\nसुरेख विवेचन. या निमित्ताने अनेक मुद्द्यांचा अभ्यास आम्हालाही घडतो आहे. फार छान. यातील पोर्तुगीज मराठे संबंधांवर मी थोडा अभ्यास केला आहे. महाराजांनी पोर्तुगीजाना घाबरवून गप्प केले होते. तेरेखोल, फोंडा आणि रामाचे भूशिर इथे मजबूत किल्ले आणि सैन्यतळ ठेवून आणि आरमाराद्वारे महाराजानी पोर्तुगीजांवर वचक बसवला होता. पोर्तुगीजांच्या ताब्यात फक्त ३ तालुके राहिले होते, आणि मोगलांची टोळधाड आली नसती तर महाराजांनी पोर्तुगीजांना कधीच गोव्यातून उखडून टाकले असते. पोर्तुगीजांचे उपद्व्याप पाठीमागून सुरूच असत, गोव्यातल्या देसायांना आणि सावंतवाडीच्या सावंतांना महाराजांविरुद्ध चिथावण्या देण्याचे काम सतत सुरूच असे, पण महाराजांविरुद्ध समोरासमोर युद्ध करण्याएवढं ��ैर्य पोर्तुगीजांच्यात नव्हते.\nगा.पै.. >>> माहिती तपासतो.\n>>> माहिती तपासतो. काही बदल असल्यास नक्की करतो. धन्यवाद.\n>>> कुठे-कुठे शिरकाव करून घेतलाय हे संपूर्णपणे त्यांना माहीत नसेलही पण शिरकाव कसा करून घेतला हे त्यांना नक्की ठावूक होते.\nइंग्लंडच्या राजाने १६ जानेवारी १६६८ रोजी शिवाजी महाराजांना पत्र लिहून ईस्ट इंडिया कंपनीला व्यापारासाठी परवानगी दयावी म्हणुन विनंती केली. उत्तरादाखल २ ऑगस्ट १६६८ रोजी महाराजांनी जे पत्र आपल्या वकिलामार्फ़त इंग्लंडच्या राजाला पाठवले त्यात त्यांचा मुत्सद्दीपणा आणि जागरूकता दिसून येते. राजे म्हणतात,\"दगाबाजी केलियास दोस्ती राहणार नाही आणि कंपनिस ताकीद करावी की व्यापाराशिवाय दुसरे कामात शिरू नये.\"\nराजांना ठावूक होते की या लोकांचे खावंद त्या-त्या देशात राज्य करत आहेत.\n>>> आग्रा येथून सुटून आल्यावर १९ नो. १६६७ रोजी शिवरायांनी पोर्तुगीजांविरुद्ध बारदेश येथे स्वारी केली तेंव्हा त्या भागातले काही वतनदार राजांना शरण आले तर काही पोर्तुगीजांकड़े पळून गेले. डिचोली येथील काही देसाई जे राजांना शरण आले होते त्यांना खालील कौलनाम्याने राजांनी वतन विषयक आश्वासन दिले. त्यात \"देसाई मलसणवे यास त्याच्या हरामखोरी बद्दल योग्य ते शासन मिळेल\" असे स्पष्ट लिहिले आहे.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/video/news/world-photography-day/videoshow/70733007.cms", "date_download": "2020-05-29T14:51:41Z", "digest": "sha1:E242KOJMXW6MZJ7OH37FRRR7F6GBRFIF", "length": 7742, "nlines": 100, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n...म्हणून साजरा होतो जागतिक फोटोग्राफी दिवस\n१९ ऑगस्ट रोजी जागतिक फोटोग्राफी दिवस साजरा केला जातो.\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nआणखी व्हिडीओ व्हिडीओ न्यूज\nवऱ्हाडी करोनाग्रस्त; नवं जोडपं लग्नानंतर क्वारंटाइन\nगावी जाण्यासाठी धारावीत श्रमिकांची मोठी रांग\nकरोनायोद्ध��ांच्या मदतीसाठी विद्यार्थांने तयार केला रोबोट\nरेशन मिळत नसल्यानं महिलांचा ठिय्या\nकोविड सेंटर उभारलंय, पण वैद्यकिय कर्मचारीच नाहीत\nइतर व्हिडीओ व्हिडीओ न्यूज\nमुंबई: घरी जाण्यासाठी श्रमिकांची गर्दी...\nपगार नाही, आता जगायचं कसं\n५ वर्षाच्या चिमुकल्याचा एकट्यानं विमान प्रवास...\nव्हिडीओ न्यूजवऱ्हाडी करोनाग्रस्त; नवं जोडपं लग्नानंतर क्वारंटाइन\nमनोरंजनजेव्हा सुश्मिता सेनच तिच्या प्रियकराची आणि मुलींची मुलाखत घेते\nमनोरंजन'बेबी' फेम अभिनेता सांगतोय लॉकडाउनमध्ये कसं रहायचं फिट\nव्हिडीओ न्यूजगावी जाण्यासाठी धारावीत श्रमिकांची मोठी रांग\nव्हिडीओ न्यूजकरोनायोद्धयांच्या मदतीसाठी विद्यार्थांने तयार केला रोबोट\nव्हिडीओ न्यूजरेशन मिळत नसल्यानं महिलांचा ठिय्या\nव्हिडीओ न्यूजकोविड सेंटर उभारलंय, पण वैद्यकिय कर्मचारीच नाहीत\nव्हिडीओ न्यूज५० दिवसांची मेहनत लॉकडाऊन ४.०मुळं वाया गेली\nव्हिडीओ न्यूजऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती; मेळघाटातील पाणीटंचाईचे वास्तव\nव्हिडीओ न्यूजघर गाठण्यासाठी मजुरांची रेल्वे स्थानकांवर गर्दी\nव्हिडीओ न्यूजकरोनाग्रस्त असल्याच्या भितीनं कुटुंबाला मारहाण\nभविष्यआजचं राशीभविष्य.. दिनांक २९ मे २०२०\nव्हिडीओ न्यूजमोदींशी बोललो, त्यांचा मूड चांगला नाही : डोनाल्ड ट्रम्प\nव्हिडीओ न्यूजदेशातील ३० समूहांचे करोनावर लस तयार करण्याचे प्रयत्न सुरू\nव्हिडीओ न्यूज...असा उधळला दहशतवाद्यांचा कट\nपोटपूजाआंबटगोड कैरी राइस रेसिपी\nव्हिडीओ न्यूजमजुरांना विमानानं घरी पाठवणारा दिलदार शेतकरी\nव्हिडीओ न्यूजजगभरात वाढतोय करोनाचा फैलाव, अमेरिकेत मृतांची संख्या लाखांवर\nमनोरंजनक्रांती रेडकर लपून ज्यूस पितेय\nहेल्थ'या' पेयाच्या सेवनाने करा करोना आणि डिहायड्रेशनवर मात..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/india/india-must-help-all-nations-in-their-hour-of-need-but-lifesaving-medicines-should-be-made-available-to-indians-in-ample-quantities-first-says-rahul-gandhi-118313.html", "date_download": "2020-05-29T13:57:59Z", "digest": "sha1:RP4MNSNIYNVMNUXESOJTXWH2ZSJS7EP4", "length": 32111, "nlines": 231, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "Coronavirus: भारताने सर्व राष्ट्रांना मदत करावी, मात्र प्राण वाचवणारी औषधे प्रथम भारतीयांना पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून द्यावीत; राहुल गांधी | 🇮🇳 LatestLY मराठी", "raw_content": "\nजम्मू कश्मीर येथे आणखी 128 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने आकडा 2164 वर पोहचला ; 29 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nशुक्रवार, मे 29, 2020\nप्रसिद्ध ज्योतिषी Bejan Daruwalla यांचे वयाच्या 89 व्या वर्षी निधन; गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी व्यक्त केले दुःख\nजम्मू कश्मीर येथे आणखी 128 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने आकडा 2164 वर पोहचला ; 29 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nLocust Attack: अमरावती, नागपूर जिल्ह्यात टोळधाडीचे आक्रमण; कृषी विभागामार्फत ड्रोनच्या सहाय्याने कीटकनाशकांची फवारणी करण्यात येणार\nमुंबईतील अग्निशमन दलातील 41 जवानांना कोरोनाची लागण तर 3 जणांवर ICU मध्ये उपचार सुरु\nDoctor's Salary Increase: राज्यातील बॉण्डेड, कंत्राटी डॉक्टर्सच्या मानधनात मोठी वाढ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केला निर्णय\nराज्यातील अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत 30 मे रोजी निर्णय होण्याची शक्यता, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार विद्यापीठातील कुलगुरुंशी चर्चा\nCoronavirus मुळे मरण पावलेल्या लोकांसाठी स्पेनमध्ये 10 दिवसांचा दुखवटा सुरु; देशाच्या लोकशाही इतिहासातील सर्वात मोठा Mourning Period\nBe Positive: कोकणातील आंबा उत्पादकांनी Coronavirus संकटात शोधली संधी; तोडली दलालांची साखळी\nठाण्यातील भाजप नगरसेवक विलास कांबळे यांचा मृत्यू; हॉटेलमध्ये आढळला मृतदेह\nअक्षय बोऱ्हाडे मारहाण प्रकरणी विघ्नहर सहकारी साखर कारखाना अध्यक्ष सत्यशील शेरकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nLocust Attack: अमरावती, नागपूर जिल्ह्यात टोळधाडीचे आक्रमण; कृषी विभागामार्फत ड्रोनच्या सहाय्याने कीटकनाशकांची फवारणी करण्यात येणार\nDoctor's Salary Increase: राज्यातील बॉण्डेड, कंत्राटी डॉक्टर्सच्या मानधनात मोठी वाढ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केला निर्णय\nराज्यातील अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत 30 मे रोजी निर्णय होण्याची शक्यता, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार विद्यापीठातील कुलगुरुंशी चर्चा\nठाण्यातील भाजप नगरसेवक विलास कांबळे यांचा मृत्यू; हॉटेलमध्ये आढळला मृतदेह\nप्रसिद्ध ज्योतिषी Bejan Daruwalla यांचे वयाच्या 89 व्या वर्षी निधन; गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी व्यक्त केले दुःख\nBe Positive: कोकणातील आंबा उत्पादकांनी Coronavirus संकटात शोधली संधी; तोडली दलालांची साखळी\nछत्तीसगढ राज्याचे माजी मुख्यमंत्री अजीत जोगी यांचे निधन; 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास\nCoronavirus: गोव्यात लॉकडाऊन आणखी 15 दिवस वाढवण्यासह काही नियम शिथील करण्याची अमित शहा यांच्याकडे मागणी- मुख्यमंत्री प्रमोद सावंत\nCoronavirus मुळे मरण पावलेल्या लोकांसाठी स्पेनमध्ये 10 दिवसांचा दुखवटा सुरु; देशाच्या लोकशाही इतिहासातील सर्वात मोठा Mourning Period\nCoronavirus Updates: जगभरात कोरोनाबाधितांचा आकडा 5.7 मिलियन तर बळींचा आकडा 355,000 च्या पार\nNASA चं ऐतिहासिक SpaceX रॉकेट लॉन्चिग खराब वातावरणामुळे रद्द; 30 मे दिवशी पुन्हा केले जाणार प्रयत्न\nभारत-चीन संबंधावर डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विट; म्हणाले दोन्ही देशांमध्ये अमेरिका मध्यस्थी करण्यास तयार\niQOO 3 स्मार्टफोनवर ग्राहकांना मिळणार 3 रुपयांची सूट, जाणून घ्या फिचर्ससह नवी किंमत\nगुगल पे 'Nearby Spot' फिचर आता भारतातील 35 शहरांमध्ये उपलब्ध; जवळची अत्यावश्यक सेवांची दुकाने दाखवून करणार युजर्सची मदत\n घरातून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना Google देणार 75 हजाराचा भत्ता; Work From Home करताना लॅपटॉप, फर्निचर विकत घेण्यासाठी मदत\nMitron App: आता TikTok ला विसरा, व्हिडिओ बनवण्यासाठी सादर आहे भारतीय 'मित्रों अ‍ॅप'; जाणून घ्या याच्या वापरासाठी Step-by-Step Guide (Video)\nOla Electric भारतात पुढच्या वर्षात लॉन्च करणार इलेक्ट्रिक टू-व्हिलर\nCoronavirus Effect: लॉकडाउन मुळे मारुति सुझुकी ला मोठा तोटा; एप्रिल महिन्यात एकाही गाडीची विक्री नाही\nबीएमडब्ल्यू इंडियाचे सीईओ रुद्रतेज सिंह यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; वयाच्या 46 वर्षी घेतला अखेरचा श्वास\nCoronavirus: लक्झरी वाहन निर्माता कंपनी Mercedes-Benz चा मोठा निर्णय; पुण्यात 1,500 बेड्सचे रुग्णालय बांधण्याची घोषणा\nIND vs AUS 2020-21: क्रिकेट ऑस्ट्रेलियाने भारत दौर्‍याचे जाहीर केलेले वेळापत्रक अंतिम नाही, BCCI ने दिले महत्वाचे संकेत\nवर्ल्ड कप 2011 फायनलमध्ये टॉसवरून झाला मोठा वाद, एमएस धोनीने दुसऱ्यांदा करण्याच्या मागणीचा कुमार संगकाराने सांगितला किस्सा\nकोरोना व्हायरस जगभरात पसरविण्यामागची चीनची मूळ योजना हरभजन सिंह याने केली उघकीस, ट्विटवरून लगावली फटकार\nICC ला पात्र लिहून क्रिकेट ऑस्ट्रेलियाने 2021 टी-20 वर्ल्ड कप आयोजित करण्याची केली विनंती, यामागील तर्क जाणून घ्या\n'त्या' वादग्रस्त व्हिडिओबाबत ISKON ने दाखल केली तक्रार; Shemaroo ने माफी मागत तोडले सुरलीन कौर व बलराज स्याल यांच्यासोबतचे व्यावसायिक संबंध\nDabangg Animated Version: लवकरच प्रदर्शित होणार सलमान खानच्या ‘दबंग’चे अ‍ॅनिमेटेड व्हर्जन; 'चुलबुल पांडे' दिसणार नव्या अवतारात\nAmitabh Bachchan Helps Migrants: सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या वतीने मजुरांना मूळगावी नेणाऱ्या 10 बस हाजी अली येथून उत्तर प्रदेश साठी रवाना (See Photos)\nनवाजुद्दीन सिद्दीकी ची पत्नी आलिया हिने घटस्फोटासह पोटगी म्हणून 30 कोटी रुपये आणि 4BHK फ्लॅटची केली मागणी\nराशीभविष्य 29 मे 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nVeer Savarkar Jayanti 2020 Wishes: विनायक दामोदर सावरकर यांच्या 137 व्या जयंती निमित्त Messages, HD Images, Wallpapers शेअर करून द्या विनम्र आदरांजली\nराशीभविष्य 28 मे 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nVeer Savarkar Jayanti 2020 Quotes: वीर सावरकर यांचे देशप्रेम, एकात्मता ते जीवनाकडे सकारत्मक बघायला शिकणारे क्रांतिकारक विचार\nFact Check: कार हिटमुळे हँड सॅनिटायझरचा स्फोट होतो गाडीमध्ये सॅनिटायझर ठेवणे कितीपत सुरक्षित गाडीमध्ये सॅनिटायझर ठेवणे कितीपत सुरक्षित\nManjeshwar Brothers: रुपेरी वाळूत ते आकाशी झेप घे रे पाखरा सह 'ही' गाणी गात नेटकऱ्यांना थक्क केलेल्या मंजेश्वर ब्रदर्स या चिमुकल्यांविषयी जाणून घ्या (Watch Video)\n: मुंबई शहरातही टोळधाड दाखल जुहू, विक्रोळीसह अनेक ठिकाणी टोळ दिसल्याचा दावा; फोटो सोशल मीडियावर व्हायरल\n' जाणून घ्या व्हायरल व्हिडिओ मागील सत्य\nभारत: कोरोना व्हायरस लाईव्ह मॅप\nउपचार सुरु असलेले एकूण रुग्ण\nCoronavirus: भारताने सर्व राष्ट्रांना मदत करावी, मात्र प्राण वाचवणारी औषधे प्रथम भारतीयांना पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून द्यावीत; राहुल गांधी\nCoronavirus: मैत्री ही सूड उगारण्यासाठी नाही. भारताने सर्व राष्ट्रांना त्यांच्या आवश्यक वेळी मदत केलीचं पाहिजे. परंतु प्राण वाचवणारी औषधे प्रथम भारतीयांना पुरेशा प्रमाणात उपलब्ध करुन द्यावीत, असं मत काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून व्यक्त केलं आहे.\nदरम्यान, अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताकडे हाइड्रॉक्सीक्लोरोक्वीन (hydroxychloroquine) औषधाची मागणी केली आहे. तसेच भारताने या औषधाच्या निर्यातीवरील बंदी न उठवल्यास अमेरिका या विरोधात कारवाई करेल, असे संकेतही भारताला देण��यात आले आहेत. ट्रम्प यांनी मोदींसोबत औषधांच्या निर्यातीसंदर्भात सकारात्मक चर्चा झाल्याचं सांगितलं आहे. (हेही वाचा - Coronavirus: इंग्लंडचे पंतप्रधान Boris Johnson यांनाही कोरोना व्हायरस लागण, अतिदक्षता विभागात उपचार सुरु; परराष्ट्र मंत्री डोमिनिक सांभाळतातय कारभाराची सूत्रं)\n‘मित्रों’ में प्रतिशोध की भावना भारत को सभी देशों की सहायता के लिए तैयार रहना चाहिए लेकिन सबसे पहले जान बचाने की सभी दवाइयाँ और उपकरण अपने देश के कोने-कोने तक पहुँचना अनिवार्य है भारत को सभी देशों की सहायता के लिए तैयार रहना चाहिए लेकिन सबसे पहले जान बचाने की सभी दवाइयाँ और उपकरण अपने देश के कोने-कोने तक पहुँचना अनिवार्य है\nसध्या भारतात कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत आहे. त्यामुळे भारतालादेखील कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी हाइड्रॉक्सीक्लोरोक्वीन या औषधांची आवश्यकता लागणार आहे. त्यामुळे भारताने इतर देशांना या औषधांचा पुरवठा करण्याअगोदर देशातील रुग्णांसाठी ही पुरेशी औषधं आहेत का याचा विचार करावा. त्यानंतर इतर देशाची मदत करवी, असं मत राहुल गांधी यांनी व्यक्त केलं आहे.\nदरम्यान, नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेला औषधं देण्यासंदर्भात कोणताही निर्णय घेतलेला नाही. 'जर भारताने हे औषध अमेरिकेला दिलं तर मला त्यात काही आश्चर्य वाटणार नाही. कारण आमचं त्यावर बोलणं झालं. आम्ही त्यांचं कौतुकच करू. पण जर तरीही त्यांनी हे औषध अमेरिकेला दिलं नाही तर निश्चित आम्ही त्याला प्रत्युत्तर देऊ आणि प्रत्युत्तर का दिलं जाऊ नये', असा इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला दिला आहे. त्यामुळे भारत अमेरिकेला हाइड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषधांचा पुरवठा करणार का', असा इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला दिला आहे. त्यामुळे भारत अमेरिकेला हाइड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषधांचा पुरवठा करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.\nHydroxychloroquine Medicines Rahul-Gandhi औषध कोरोना व्हायरस डोनाल्ड ट्रम्प भारत राहुल गांधी हाइड्रॉक्सीक्लोरोक्वीन\nसरकारमध्ये असून निर्णय घेण्याचा अधिकार नसेल तर, काँग्रेसने सत्तेतून बाहेर पडावे- राधाकृष्ण विखे पाटील\nकाँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून साधला संवाद; पाहा काय म्हणाले\nLockdown: लॉकडाऊन पूर्णपणे अयशस्वी, केंद्र सरकारकडे प्लान बी नाही- राहुल गांधी\nHydroxychloroquine and Coronavirus: सुरक्षेच्या कारणास्तव WHO ने थांबवली हायड्रॉक्सीक्लोरोक्विनची कोरोना व्हायरस उपचारातील चाचणी\nराहुल गांधी यांची मजूर भेट म्हणजे केवळ 'ड्रामेबाजी'; स्थलांतरीत मजूरांचा प्रश्न एकत्रितरित्या सोडवूया- अर्थमंत्री निर्मला सीतारमण\nदेशांतर्गत PPE किट्स, N95 मास्क, Hydroxychloroquine टॅब्लेटच्या निर्मिती मध्ये मोठे यश, आजवर झाले 'इतके' उत्पादन- अर्थमंत्री निर्मला सीतारमण\nLockdown: राहुल गांधी यांनी घेतली परप्रांतीय कामगारांची भेट; फुटपाथवर बसून केली आत्मीयतेने विचारपूस (Photo)\nमहाराष्ट्र हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू आहे, त्यामुळे केंद्राने राज्याला पूर्ण पाठिंबा द्यावा - राहुल गांधी\nLocust Attack In Maharashtra: महाराष्ट्र राज्यात 50% टोळधाडीचा नाश – कृषीमंत्री दादा भुसे यांची माहिती\nCoronavirus In Maharashtra: महाराष्ट्रातील तुम्ही राहत असणाऱ्या जिल्ह्यात कोरोनाचे किती रुग्ण आहेत जाणून घ्या; राज्यातील कोरोनाबाधितांची जिल्ह्यानिहाय आकडेवारी\nऔरंगाबाद: साई रंगदाळ या 7वी मध्ये शिकणार्‍या विद्यार्थ्याने कोव्हिड योद्धांच्या मदतीसाठी बनवला रोबोट; औषधं, अन्न पोहचवण्यासाठी करणार मदत\nमहाराष्ट्र पोलिस खात्यामध्ये एकूण 2211 पोलिस कर्मचारी COVID 19 च्या विळख्यात; 24 तासांत 116 जणांना कोरोनाची बाधा\nकोविड-19 च्या वाढत्या संसर्गामुळे गरोदर महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनी गरजेशिवाय रेल्वे प्रवास टाळावा; रेल्वे मंत्रालयाचे आवाहन\nप्रसिद्ध ज्योतिषी Bejan Daruwalla यांचे वयाच्या 89 व्या वर्षी निधन; गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी व्यक्त केले दुःख\nजम्मू कश्मीर येथे आणखी 128 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने आकडा 2164 वर पोहचला ; 29 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nLocust Attack: अमरावती, नागपूर जिल्ह्यात टोळधाडीचे आक्रमण; कृषी विभागामार्फत ड्रोनच्या सहाय्याने कीटकनाशकांची फवारणी करण्यात येणार\nमुंबईतील अग्निशमन दलातील 41 जवानांना कोरोनाची लागण तर 3 जणांवर ICU मध्ये उपचार सुरु\nDoctor's Salary Increase: राज्यातील बॉण्डेड, कंत्राटी डॉक्टर्सच्या मानधनात मोठी वाढ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केला निर्णय\nराज्यातील अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत 30 मे रोजी निर्णय होण्याची शक्यता, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार विद्यापीठातील कुलगुरुंशी चर्चा\nLockdown 4 मध्ये आंतरराज्यीय प्रवास करण्यास��ठी E-Pass मिळणार; serviceonline.gov.in/epass/ वर पहा कसा कराल अर्ज\nहापूस आंबा कसा ओळखला नैसर्गिकरित्या पिकलेले आणि कृत्रिमरित्या पिकवलेल्या आंब्यातील नेमका फरक काय नैसर्गिकरित्या पिकलेले आणि कृत्रिमरित्या पिकवलेल्या आंब्यातील नेमका फरक काय आंबे विकत घेताना पारखून पाहा ‘या’ गोष्टी\nपरदेशात अडकलेल्या महाराष्ट्रीय लोकांना मायदेशी सुखरूप आणण्यासाठी ठाकरे सरकारचा मदतीचा हात; ‘इथे’ ऑनलाईन माहिती देण्याचंं आवाहन\nप्लाझ्मा थेरपी म्हणजे नेमकं काय यामुळे COVID-19 रुग्णांना फायदा होईल यामुळे COVID-19 रुग्णांना फायदा होईल जाणून घ्या प्लाझ्मा थेरपीचे फायदे, इतिहास, उपचारपद्धती याबद्दल सविस्तर माहिती\nप्रसिद्ध ज्योतिषी Bejan Daruwalla यांचे वयाच्या 89 व्या वर्षी निधन; गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी व्यक्त केले दुःख\nजम्मू कश्मीर येथे आणखी 128 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने आकडा 2164 वर पोहचला ; 29 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nछत्तीसगढ राज्याचे माजी मुख्यमंत्री अजीत जोगी यांचे निधन; 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास\nCoronavirus: गोव्यात लॉकडाऊन आणखी 15 दिवस वाढवण्यासह काही नियम शिथील करण्याची अमित शहा यांच्याकडे मागणी- मुख्यमंत्री प्रमोद सावंत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/india/the-migrant-laborers-in-uttar-pradesh-have-been-bathed-with-chemical-water-priyanka-gandhi-criticizes-the-up-government-115629.html", "date_download": "2020-05-29T13:33:42Z", "digest": "sha1:PV7FNPEO5FNPRUE5P7T2S2BN4WLKCRZL", "length": 31929, "nlines": 227, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "उत्तर प्रदेश: स्थलांतरीत मजूरांना केमिकलयुक्त पाण्याने आंघोळ; प्रियंका गांधी यांच्याकडून सरकारवर टीका; पहा व्हिडिओ | 🇮🇳 LatestLY मराठी", "raw_content": "\nतमिळनाडू येथे आणखी 874 जणांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्याने आकडा 20,246 वर पोहचला; 29 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nशुक्रवार, मे 29, 2020\nLocust Attack: अमरावती, नागपूर जिल्ह्यात टोळधाडीचे आक्रमण; कृषी विभागामार्फत ड्रोनच्या सहाय्याने कीटकनाशकांची फवारणी करण्यात येणार\nमुंबईतील अग्निशमन दलातील 41 जवानांना कोरोनाची लागण तर 3 जणांवर ICU मध्ये उपचार सुरु\nतमिळनाडू येथे आणखी 874 जणांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्याने आकडा 20,246 वर पोहचला; 29 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nDoctor's Salary Increase: राज्यातील बॉण्डेड, कंत्राटी डॉक्टर्सच्या मानधनात मोठी वाढ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केला निर्णय\nराज्यातील अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत 30 मे रोजी निर्णय होण्याची शक्यता, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार विद्यापीठातील कुलगुरुंशी चर्चा\nCoronavirus मुळे मरण पावलेल्या लोकांसाठी स्पेनमध्ये 10 दिवसांचा दुखवटा सुरु; देशाच्या लोकशाही इतिहासातील सर्वात मोठा Mourning Period\nBe Positive: कोकणातील आंबा उत्पादकांनी Coronavirus संकटात शोधली संधी; तोडली दलालांची साखळी\nठाण्यातील भाजप नगरसेवक विलास कांबळे यांचा मृत्यू; हॉटेलमध्ये आढळला मृतदेह\nअक्षय बोऱ्हाडे मारहाण प्रकरणी विघ्नहर सहकारी साखर कारखाना अध्यक्ष सत्यशील शेरकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल\nपुणे: सहकारनगर पोलीस स्टेशन मधील कर्मचाऱ्याने COVID19 वर यशस्वी मात केल्याबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले अभिनंदन\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nLocust Attack: अमरावती, नागपूर जिल्ह्यात टोळधाडीचे आक्रमण; कृषी विभागामार्फत ड्रोनच्या सहाय्याने कीटकनाशकांची फवारणी करण्यात येणार\nDoctor's Salary Increase: राज्यातील बॉण्डेड, कंत्राटी डॉक्टर्सच्या मानधनात मोठी वाढ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केला निर्णय\nराज्यातील अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत 30 मे रोजी निर्णय होण्याची शक्यता, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार विद्यापीठातील कुलगुरुंशी चर्चा\nठाण्यातील भाजप नगरसेवक विलास कांबळे यांचा मृत्यू; हॉटेलमध्ये आढळला मृतदेह\nतमिळनाडू येथे आणखी 874 जणांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्याने आकडा 20,246 वर पोहचला; 29 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nछत्तीसगढ राज्याचे माजी मुख्यमंत्री अजीत जोगी यांचे निधन; 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास\nCoronavirus: गोव्यात लॉकडाऊन आणखी 15 दिवस वाढवण्यासह काही नियम शिथील करण्याची अमित शहा यांच्याकडे मागणी- मुख्यमंत्री प्रमोद सावंत\nMonsoon 2020: महाराष्ट्रात जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून दाखल होण्याचा अंदाज; 1 जून पर्यंत केरळमध्ये धडकणार\nCoronavirus मुळे मरण पावलेल्या लोकांसाठी स्पेनमध्ये 10 दिवसांचा दुखवटा सुरु; देशाच्या लोकशाही इतिहासातील सर्वात मोठा Mourning Period\nCoronavirus Updates: जगभरात कोरोनाबाधितांचा आकडा 5.7 मिलियन तर बळींचा आकडा 355,000 च्या पार\nNASA चं ऐतिहासिक SpaceX रॉकेट लॉन्चिग खराब वातावरणामुळे रद्द; 30 मे दिवशी पुन्हा केले जाणार प्रयत्न\nभारत-चीन संबंधावर डोनाल���ड ट्रम्प यांचे ट्विट; म्हणाले दोन्ही देशांमध्ये अमेरिका मध्यस्थी करण्यास तयार\niQOO 3 स्मार्टफोनवर ग्राहकांना मिळणार 3 रुपयांची सूट, जाणून घ्या फिचर्ससह नवी किंमत\nगुगल पे 'Nearby Spot' फिचर आता भारतातील 35 शहरांमध्ये उपलब्ध; जवळची अत्यावश्यक सेवांची दुकाने दाखवून करणार युजर्सची मदत\n घरातून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना Google देणार 75 हजाराचा भत्ता; Work From Home करताना लॅपटॉप, फर्निचर विकत घेण्यासाठी मदत\nMitron App: आता TikTok ला विसरा, व्हिडिओ बनवण्यासाठी सादर आहे भारतीय 'मित्रों अ‍ॅप'; जाणून घ्या याच्या वापरासाठी Step-by-Step Guide (Video)\nOla Electric भारतात पुढच्या वर्षात लॉन्च करणार इलेक्ट्रिक टू-व्हिलर\nCoronavirus Effect: लॉकडाउन मुळे मारुति सुझुकी ला मोठा तोटा; एप्रिल महिन्यात एकाही गाडीची विक्री नाही\nबीएमडब्ल्यू इंडियाचे सीईओ रुद्रतेज सिंह यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; वयाच्या 46 वर्षी घेतला अखेरचा श्वास\nCoronavirus: लक्झरी वाहन निर्माता कंपनी Mercedes-Benz चा मोठा निर्णय; पुण्यात 1,500 बेड्सचे रुग्णालय बांधण्याची घोषणा\nIND vs AUS 2020-21: क्रिकेट ऑस्ट्रेलियाने भारत दौर्‍याचे जाहीर केलेले वेळापत्रक अंतिम नाही, BCCI ने दिले महत्वाचे संकेत\nवर्ल्ड कप 2011 फायनलमध्ये टॉसवरून झाला मोठा वाद, एमएस धोनीने दुसऱ्यांदा करण्याच्या मागणीचा कुमार संगकाराने सांगितला किस्सा\nकोरोना व्हायरस जगभरात पसरविण्यामागची चीनची मूळ योजना हरभजन सिंह याने केली उघकीस, ट्विटवरून लगावली फटकार\nICC ला पात्र लिहून क्रिकेट ऑस्ट्रेलियाने 2021 टी-20 वर्ल्ड कप आयोजित करण्याची केली विनंती, यामागील तर्क जाणून घ्या\n'त्या' वादग्रस्त व्हिडिओबाबत ISKON ने दाखल केली तक्रार; Shemaroo ने माफी मागत तोडले सुरलीन कौर व बलराज स्याल यांच्यासोबतचे व्यावसायिक संबंध\nDabangg Animated Version: लवकरच प्रदर्शित होणार सलमान खानच्या ‘दबंग’चे अ‍ॅनिमेटेड व्हर्जन; 'चुलबुल पांडे' दिसणार नव्या अवतारात\nAmitabh Bachchan Helps Migrants: सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या वतीने मजुरांना मूळगावी नेणाऱ्या 10 बस हाजी अली येथून उत्तर प्रदेश साठी रवाना (See Photos)\nनवाजुद्दीन सिद्दीकी ची पत्नी आलिया हिने घटस्फोटासह पोटगी म्हणून 30 कोटी रुपये आणि 4BHK फ्लॅटची केली मागणी\nराशीभविष्य 29 मे 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nVeer Savarkar Jayanti 2020 Wishes: विनायक दामोदर सावरकर यांच्या 137 व्या जयंती निमित्त Messages, HD Images, Wallpapers शेअर करून ���्या विनम्र आदरांजली\nराशीभविष्य 28 मे 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nVeer Savarkar Jayanti 2020 Quotes: वीर सावरकर यांचे देशप्रेम, एकात्मता ते जीवनाकडे सकारत्मक बघायला शिकणारे क्रांतिकारक विचार\nFact Check: कार हिटमुळे हँड सॅनिटायझरचा स्फोट होतो गाडीमध्ये सॅनिटायझर ठेवणे कितीपत सुरक्षित गाडीमध्ये सॅनिटायझर ठेवणे कितीपत सुरक्षित\nManjeshwar Brothers: रुपेरी वाळूत ते आकाशी झेप घे रे पाखरा सह 'ही' गाणी गात नेटकऱ्यांना थक्क केलेल्या मंजेश्वर ब्रदर्स या चिमुकल्यांविषयी जाणून घ्या (Watch Video)\n: मुंबई शहरातही टोळधाड दाखल जुहू, विक्रोळीसह अनेक ठिकाणी टोळ दिसल्याचा दावा; फोटो सोशल मीडियावर व्हायरल\n' जाणून घ्या व्हायरल व्हिडिओ मागील सत्य\nभारत: कोरोना व्हायरस लाईव्ह मॅप\nउपचार सुरु असलेले एकूण रुग्ण\nउत्तर प्रदेश: स्थलांतरीत मजूरांना केमिकलयुक्त पाण्याने आंघोळ; प्रियंका गांधी यांच्याकडून सरकारवर टीका; पहा व्हिडिओ\nस्थलांतरीत मजूरांना केमिकलयुक्त पाण्याने आंघोळ (PC - Twitter)\nकोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव टाळण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात 21 दिवसांच्या लॉकडाऊनची (Lockdown) घोषणा केली. त्यानंतर विविध शहरात अडकलेल्या मजूरांनी गावाकडे धाव घेतली. सरकारकडून या स्थलांतरीत मजूरांना त्याचजागी थांबवण्याचं आवाहन करण्यात येत आहे. उत्तर प्रदेशमध्ये स्थलांतरीत मजूरांना केमिकलयुक्त पाण्याने (Chemical Water) आंघोळ (Bath) घालण्यात आली आहे. या अमानवी कृत्यानंतर काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनी सरकारचा निशेष व्यक्त केला आहे.\nदरम्यान, प्रियंका गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरुन एक व्हिडीओ शेअर करत सरकारवर निशाणा साधला आहे. या व्हिडिओमध्ये सरकारी यंत्रणाकडून स्थलांतरीत मजूरांवर केमिकलयुक्त पाण्याने फवारणी करण्यात येत आहे. यात त्यांनी आपण सर्व मिळून कोरोना विरोधात लढाई लढत असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे अशा प्रकारचं अमानवी कृत्य करू नका. या स्थलांतरीत मजूरांनी याअगोदर खूप त्रास सहन केला आहे. त्यांच्यावर केमिकलयुक्त पाण्याने फवारणी केल्याने त्यांचा जीव धोक्यात येण्याची शक्यता आहे, असंही प्रियंका गांधी यांनी म्हटलं आहे. (हेही वाचा- Coronavirus Lockdown च्या काळात अन्न, औषधे यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यासाठी मध्य रेल्वेच्या धावणार 3 पार्सल ट्रेन्स)\nमहाराष्ट्राचे कॅबिनेटमंत्री जयंत पाटील यांनी प्रियंका गांधी यांनी केलेलं ट्विट रिट्विट केलं आहे. यात जयंत पाटील यांनी आपण प्रियंका गांधी यांच्या मताशी सहमत असल्याचं म्हटलं आहे. तसेच पाटील यांनी या अमानवी कृत्याचा निषेध व्यक्त केला आहे. यापूर्वी उत्तर प्रदेशमधील कोरौना गावातील नागरिकांना गावाच्या नावात साधार्म्य असल्याने आमच्यासोबत भेदभाव होत असल्याचं म्हटलं होतं. तसेच मध्य प्रदेशच्या छतरपूर जिल्ह्यातील गोरीहार येथील पोलिसांनी लॉकडाऊनचं उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर अमानवी कारवाई केली होती.\nbathed Chemical Water Coronavirus migrant laborers Priyanka Gandhi Uttar Pradesh उत्तर प्रदेश केमिकलयुक्त पाणी केमिकलयुक्त पाण्याने आंघोळ प्रियंका गांधी मजूर\nमुंबईतील अग्निशमन दलातील 41 जवानांना कोरोनाची लागण तर 3 जणांवर ICU मध्ये उपचार सुरु\nतमिळनाडू येथे आणखी 874 जणांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्याने आकडा 20,246 वर पोहचला; 29 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nDoctor's Salary Increase: राज्यातील बॉण्डेड, कंत्राटी डॉक्टर्सच्या मानधनात मोठी वाढ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केला निर्णय\nCoronavirus मुळे मरण पावलेल्या लोकांसाठी स्पेनमध्ये 10 दिवसांचा दुखवटा सुरु; देशाच्या लोकशाही इतिहासातील सर्वात मोठा Mourning Period\nBe Positive: कोकणातील आंबा उत्पादकांनी Coronavirus संकटात शोधली संधी; तोडली दलालांची साखळी\nपुणे: सहकारनगर पोलीस स्टेशन मधील कर्मचाऱ्याने COVID19 वर यशस्वी मात केल्याबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले अभिनंदन\nमुंबई: दीड महिन्याच्या बाळाची कोरोना विरुद्ध लढाई यशस्वी; ब्रेन हॅमरेज वर सुद्धा केली मात\nCoronavirus: जनशक्तीच्या जोरावर करोना व्हायरस संकटावर मात करु - उपमुख्यमंत्री अजित पवार\nLocust Attack In Maharashtra: महाराष्ट्र राज्यात 50% टोळधाडीचा नाश – कृषीमंत्री दादा भुसे यांची माहिती\nCoronavirus In Maharashtra: महाराष्ट्रातील तुम्ही राहत असणाऱ्या जिल्ह्यात कोरोनाचे किती रुग्ण आहेत जाणून घ्या; राज्यातील कोरोनाबाधितांची जिल्ह्यानिहाय आकडेवारी\nऔरंगाबाद: साई रंगदाळ या 7वी मध्ये शिकणार्‍या विद्यार्थ्याने कोव्हिड योद्धांच्या मदतीसाठी बनवला रोबोट; औषधं, अन्न पोहचवण्यासाठी करणार मदत\nमहाराष्ट्र पोलिस खात्यामध्ये एकूण 2211 पोलिस कर्मचारी COVID 19 च्या विळख्यात; 24 तासांत 116 जणांना कोरोनाची बाधा\nकोविड-19 च्या वाढत्य�� संसर्गामुळे गरोदर महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनी गरजेशिवाय रेल्वे प्रवास टाळावा; रेल्वे मंत्रालयाचे आवाहन\nLocust Attack: अमरावती, नागपूर जिल्ह्यात टोळधाडीचे आक्रमण; कृषी विभागामार्फत ड्रोनच्या सहाय्याने कीटकनाशकांची फवारणी करण्यात येणार\nमुंबईतील अग्निशमन दलातील 41 जवानांना कोरोनाची लागण तर 3 जणांवर ICU मध्ये उपचार सुरु\nतमिळनाडू येथे आणखी 874 जणांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्याने आकडा 20,246 वर पोहचला; 29 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nDoctor's Salary Increase: राज्यातील बॉण्डेड, कंत्राटी डॉक्टर्सच्या मानधनात मोठी वाढ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केला निर्णय\nराज्यातील अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत 30 मे रोजी निर्णय होण्याची शक्यता, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार विद्यापीठातील कुलगुरुंशी चर्चा\nCoronavirus मुळे मरण पावलेल्या लोकांसाठी स्पेनमध्ये 10 दिवसांचा दुखवटा सुरु; देशाच्या लोकशाही इतिहासातील सर्वात मोठा Mourning Period\nLockdown 4 मध्ये आंतरराज्यीय प्रवास करण्यासाठी E-Pass मिळणार; serviceonline.gov.in/epass/ वर पहा कसा कराल अर्ज\nहापूस आंबा कसा ओळखला नैसर्गिकरित्या पिकलेले आणि कृत्रिमरित्या पिकवलेल्या आंब्यातील नेमका फरक काय नैसर्गिकरित्या पिकलेले आणि कृत्रिमरित्या पिकवलेल्या आंब्यातील नेमका फरक काय आंबे विकत घेताना पारखून पाहा ‘या’ गोष्टी\nपरदेशात अडकलेल्या महाराष्ट्रीय लोकांना मायदेशी सुखरूप आणण्यासाठी ठाकरे सरकारचा मदतीचा हात; ‘इथे’ ऑनलाईन माहिती देण्याचंं आवाहन\nप्लाझ्मा थेरपी म्हणजे नेमकं काय यामुळे COVID-19 रुग्णांना फायदा होईल यामुळे COVID-19 रुग्णांना फायदा होईल जाणून घ्या प्लाझ्मा थेरपीचे फायदे, इतिहास, उपचारपद्धती याबद्दल सविस्तर माहिती\nतमिळनाडू येथे आणखी 874 जणांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्याने आकडा 20,246 वर पोहचला; 29 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nछत्तीसगढ राज्याचे माजी मुख्यमंत्री अजीत जोगी यांचे निधन; 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास\nCoronavirus: गोव्यात लॉकडाऊन आणखी 15 दिवस वाढवण्यासह काही नियम शिथील करण्याची अमित शहा यांच्याकडे मागणी- मुख्यमंत्री प्रमोद सावंत\nMonsoon 2020: महाराष्ट्रात जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून दाखल होण्याचा अंदाज; 1 जून पर्यंत केरळमध्ये धडकणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/71067", "date_download": "2020-05-29T13:51:13Z", "digest": "sha1:OPFKILZLJIHJA7TBYLBJA7FOZNE77AX6", "length": 9572, "nlines": 132, "source_domain": "www.maayboli.com", "title": "माझ्या भारत देशा | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०२०\nYou are here: मुख्यपृष्ठ /माझ्या भारत देशा\nतुझी आठवण येतेच रे....\nतुझ्या अंगाखांद्यावर खेळत मोठी झाले. तुझ्या मातीत कित्येकदा धडपडले असेन. फुटलेल्या गुढघ्यांनी आणि रडून लाल झालेल्या डोळ्यांनीही तरी परत तुझ्याच कुशीत खेळायची धाव घेतली होती.\nशाळेत गेल्यावर शिकलेली आणि पहिली पाठ झालेली गोष्ट. प्रतिज्ञा.\n“भारत” माझा देश आहे.\nत्यातलं ते सर्वात प्रथम येणारं तुझं नाव.\nते अजूनही तसच येतं तोंडात.\nया सुट्टीत ईंडियाला जाणार ला उत्तर आपसूक येतं, हो भारतात जाणार आहोत.\nमी आज इथे तुझ्यापासून हजारो मैल दूर.\n मग तुझ्याजवळच राहू शकत होते कि वगैरे प्रश्न वेगळेच आहेत.\nपण आजचं सत्य हे आहे कि मी तुझ्यापासून लांब आहे.\nत्यामुळंच तुझी आठवण येते रे...\nआठवण येते तुझ्या मातीची. जिला मी माझी म्हणू शकते तिची.\nतुझ्या पावसाची. तुझ्या बदलणाऱ्या ऋतूंची. त्यात केलेल्या मजेची आणि त्याच्या सुंदर अनुभवांची.\nआठवतो तुझा निसर्ग. भरभरून देणारा.\nतुझ्या उदरातून उगवून येणाऱ्या त्या अन्नाची. तुझ्याजवळ असताना जेवल्यावर तृप्तीचा ढेकर येतो, तसं पोट जगात कुठेच भरत नाही रे.\nतिथे रस्त्यावरच्या गाडीवर खाल्लेला लसणाच्या चटणीने घमघमणारा वडापाव, त्याच्यासोबतचा तो गोडमिट्ट चहा आठवला कि इथलं वेगन आणि ग्लूटेन फ्री सगळं झूट आहे असं वाटायला लागतं.\nतिथल्या पुरणपोळीबरोबर मारलेला आमटीचा भुरका आठवतो. गोल टमटमीत भाकरीबरोबर खाल्लेल्या मेथीच्या भाजीची चव घशात तशीच जाणवत राहते.\nआठवतात आंब्याच्या रसाने माखलेले हात आणि कपड्यांवर पडलेले करवंदांचे डाग..\nआठवतात तुझे वारे, सह्याद्रीच्या कातळातून घुमणारे,\nतुझ्या नद्या ज्यांनी आम्हाला पोसलं\nतुझे पर्वत ज्यांची उंची पाहून मोठं म्हणजे काय ते शिकलो.\nतुझ्या परंपरा, ज्यांनी माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे हे ना बोलताच सांगितलं...\nआठवतात दिवाळीतल्या पणत्यांच्या ओळी,\nएकाच ताटाभोवती बसलेली भावंडांची पंगत,\nआठवतात तुझ्या मातीत रुजलेल्या गोष्टी ज्या आईच्या मुखातून ऐकल्या आणि जगण्याचाच एक भाग बनून गेल्या.\nआठवतात मंदिरांच्���ा देवळातल्या घंटा\nआणि तिखट लागणारा, ठसका काढणारा पण नंतर खडीसाखरेचा गोडवा देणारा सुंठवडा\nआठवतो शेजाऱ्यांनी दिलेला शीर खुर्मा आणि त्यांच्या घरी आईने पोहोचता केलेला लाडवांचा डबा\nतुझी आठवण येतेच रे\nसरता सरत नाही ती..\nहळवं होऊन मन दूर उडत जातं, तुझ्याकडे...तुझ्या कुशीत...\nमी कायमची तुझ्याकडे कधी परतेन माहित नाही रे पण तोपर्यन्त मी माझ्यापुरता “भारत” माझ्या मनात जिवंत ठेवेन..\nए वतन, वतन मेरे, आबाद रहे तु\nमै जहा रहु जहामे याद रहे तु\n भारत माझा देश आहे\nभारत माझा देश आहे\nया सुट्टीत ईंडियाला जाणार ला उत्तर आपसूक येतं, हो भारतात जाणार आहोत.>>+९९९९\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.navarashtra.com/news/suresh-raina/234718.html", "date_download": "2020-05-29T14:16:37Z", "digest": "sha1:KWO47JS2GE5WVIN75QYUNJEQEPSZX6RL", "length": 14059, "nlines": 250, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Navarashtra सुरेश रैनाला पुत्ररत्नाचा लाभ", "raw_content": "\nनागपुर लखनऊ पुणे मुंबई\n शुक्रवार, मे 29, 2020\n954367721 खबर भेजने क लिए\nअहमदनगर औरंगाबाद जळगाव धुळे नंदुरबार मुंबई रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग मुंबई नागपुर ठाणे पुणे नाशिक अमरावती अकोला वर्धा चंद्रपुर भंडारा गोंदिया बुलढाणा गड़चिरोली वाशिम यवतमाळ\nशुक्रवार, मे २९, २०२०\nभारतात १,६५,७९९ कोरोनाबाधित तर आतापर्यंत एकूण ४,७..\nमजुरांच्या दुर्दशेला काँग्रेसच जबाबदार - मायावतीं..\nमजुरांच्या मुद्द्यावरून काँग्रेसच्या नेत्यांनी घे..\nस्थलांतरित मजुरांच्या जेवणाची व्यवस्था करण्याचे आ..\nपरदेश दौऱ्याच्या दोन महिन्यानंतर महिलेला झाला कोर..\nBoys Locker Room : मुलीची मुलाला बलात्काराची धमकी\nनेपाळच्या नव्या नकाशाबाबतच्या चर्चेला तूर्तास स्थ..\nभारत आणि चीनच्या सीमावादात मध्यस्थी करण्याची डोना..\nकेईएम रुग्णालयाच्या शवागाराची धुरा केवळ चार कर्मच..\nकोरोनाविरुद्धच्या लढाईतील सर्व कर्मचाऱ्यांना ५० ल..\nलग्नानंतर लगेचच नवरा-नवरीसह १०० जणांना केले क्वार..\nझारखंड सरकारने थेट विमानाने १८० मजुरांना आणले घरी\nभारताचा ऑस्ट्रेलिया दौरा केला नियोजित, मालिकांचे ..\nहॉकीपटू बलबीर सिंग दोसांज यांचे निधन\nइतरश���अर मार्केटव्यापारबजेटनिवेश, विमा, बँकिंगकॉर्पोरेट विश्व\nहॉलिवूडसेलिब्रिटीसमिक्षाबॉक्स ऑफिसफिल्म जगतटेलीविजनगॉसिपअन्य ख़बरें\nदीपिका पादुकोण लॉकडाऊनच्या काळात ऐकत आहे ऑनलाईन स..\n''कहने को हमसफर है'' वेबसीरिजच्या निमित्ताने एकत..\nअक्षय कुमार पुन्हा मदतीसाठी सरसावला, १५०० सदस्यां..\nनगरमध्ये कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने शहरात काही ..\nहोमडेकोरहोम गार्डनिंगसेकंड इनिंगवास्तू ज्योतिष्ययोगाब्युटीफॅशनपर्यटनधर्म-आध्यात्मखाना खजाना\nयुट्यूबवर युट्यूब व्हर्सेस टिकटॉक महायुद्ध पडणार ..\nजिओ युजर्संना फटका, दररोज २ जीबी डेटा मिळणारा पॅक..\nसुरेश रैनाला पुत्ररत्नाचा लाभ\nभारतीय क्रिकेट संघातील फलंदाज सुरेश रैना पुन्हा एकदा बाप झाला आहे. सुरेश रैनाची पत्नी प्रियांकाने सोमवारी एका मुलाला जन्म दिला. याआधी त्यांना एक मुलगी आहे. तिचा जन्म २०१६ मध्ये झाला होता. रैनाने मुलीचे नाव ग्रेसिया रैना असे ठेवले होते.\nखडकीतील सेक्स रॅकेट उघडकीस\nअंकिता पाटील यांच्या विरोधात ७ अपक्ष उमेदवार\nनात्याला काळिमा ; दिरानेच केला भावजयीवर बलात्कार\nपोलादपूर तालुक्यात कापडे निवाचीवाडी येथे २ तर उमरठ येथील १ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह\nदौंडमध्ये दिवसा सामूहिक हत्याकांड\nपाली विभागाच्या डॉ. भगत यांना पदावरून कमी केले; उद्या विद्यार्थ्यांचे आंदोलन\nकोरोनाविरुद्धच्या लढाईतील सर्व कर्मचाऱ्यांना ५० लाख रुपयांचं विमा संरक्षण\nआषाढी एकादशीसाठी यंदा पायी दिंडी जाणार नाही - उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर निर्णय घोषित\nशाहूवाडी तालुक्यात घरगुती वादामुळे पतीने केला आरोग्यसेविका असलेल्या पत्नीचा खून\nनवभारत e चर्चा - आज संध्याकाळी ५ वाजता खासदार मनोज कोटक यांच्यासोबत गप्पा\nआंबेगाव तालुका कोविड-१९ चे हॉटस्पॉट\nभारताचा ऑस्ट्रेलिया दौरा केला नियोजित, मालिकांचे वेळापत्रक जाहीर\nकोरोनाविरुद्धच्या लढाईतील सर्व कर्मचाऱ्यांना ५० लाख रुपयांचं विमा संरक्षण\nआषाढी एकादशीसाठी यंदा पायी दिंडी जाणार नाही - उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर निर्णय घोषित\nशाहूवाडी तालुक्यात घरगुती वादामुळे पतीने केला आरोग्यसेविका असलेल्या पत्नीचा खून\nनवभारत e चर्चा - आज संध्याकाळी ५ वाजता खासदार मनोज कोटक यांच्यासोबत गप्पा\nआंबेगाव तालुका कोविड-१९ चे हॉटस्पॉट\nनियमभंग करणाऱ्या ३३६ जणांवर कारवाई\nसदैव अपने पाठको के साथ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://mediawatch.info/%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A4%A8%E0%A4%B6%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A3-%E0%A4%A1%E0%A5%89%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A5%80/", "date_download": "2020-05-29T12:29:52Z", "digest": "sha1:Z5YL6JZT6KODE3OOSJTLHOULIBDY4J7M", "length": 35259, "nlines": 111, "source_domain": "mediawatch.info", "title": "असंवेदनशील कोण? डॉक्टर की सरकार ? - Media Watch", "raw_content": "\nडॉ. प्रताप विमलकेशव हे मागील काही वर्ष छत्तीसगडच्या दुर्गम नक्षलग्रस्त भागात वैद्यकीय सेवा देत होते . तिथे काम करताना डॉक्टरांना नेमक्या कुठल्या अडचणींना सामोरे जावे लागते , शासन , प्रशासनाची आरोग्य या विषयाकडे पाहण्याची काय भूमिका असते , या विषयात त्यांनी स्वतःचे अनुभव मांडले आहेत .\nछत्तीसगडच्या उत्तर बस्तरच्या पाखंजूर गावाची गोष्ट आहे. २३ डिसेम्बर २०१७ सकाळी दवाखान्यातून सकाळी नऊ वाजता फोन आला, तीन वर्षाच्या मुलाला झटके येत होते. लगेच हॉस्पिटलला जाऊन मुलाला बघितले. पोटाला हात लावला असता त्याची प्लीहा ग्रंथी (स्प्लीन) डाव्या फुफ्फुसाच्या बरगड़ीमधून बेम्बीकडे तीन बोट पुढे आलेली होती. ओठ पांढरे पडलेले होते, झटके येणे सुरु होते. या सर्व लक्षणांवरुन मलेरिया असल्याचे प्राथमिक निदान केले . पुढे रक्त तपासल्यानंतर ते पॉजिटिव आले. प्राथमिक उपचार करुन रुग्ण स्थिर केल्यावर वडीलांकडून त्याचा वैद्यकीय इतिहास जाणून घेतला. हा आदिवासी रूग्ण फार दूर दुर्गम भागातून हॉस्पिटलमध्ये आला होता. त्याचे वडील सांगत होते की आज सकाळी चार वाजल्यापासून मुलाला झटके येत आहेत. मागच्या सहा दिवसांपासून ताप होता, जवळपास कोणीच डॉक्टर नसल्याने, बैगा (मांत्रिक)-पुजाऱ्याने उपचार केले व ताप कमी झाला, मात्र कावीळ काही कमी झाली नाही आणि आज सकाळीपासून हे असे झटके येणे सूरू झाले. मला हे एकूण चीड आली. मी रागावून विचारल, ‘ समझ में नही आता क्या इतने दिन बाद अस्पताल मे बच्चे को लेके आ रहे हो. क्या बच्चा घर पर ही मरने का इंतजार कर रहे थे इतने दिन बाद अस्पताल मे बच्चे को लेके आ रहे हो. क्या बच्चा घर पर ही मरने का इंतजार कर रहे थे’ बापाचा चेहर्‍यावर कोणतेही भाव उमटले नाही. याने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. तेवढ्यात त्याच्यासोबत असलेल्या एक माणूस बोलला ‘साहब, इससे दो साल बडा भाई आज सुबह यही बिमारी से खत्म हो गया’. एक मूल मेले आहे व दुसरे मूल मरणाच्य दारात उभे आहे, ही वस्तुस्थिती उमजताच मी सुन्न झालो.\nडॉ प्रकाश आमटे यांच्या गडचिरोली जिल्ह्यातील भामरगड तालुक्यातील हेमलकसा गावातील ‘लोक बिरादरी प्रकल्प’ च्या रुग्णालयात वर्षभर काम करताना अनेक सहकार्‍यांकडून अशा बऱ्याच गोष्टी ऐकल्या होत्या. त्या दिवशी प्रत्यक्ष अनुभवलं देखील. दुर्गम व आदिवासी भागात वैद्यकीय सेवा आणि अनुभव मिळवण्यासाठी मी शंकर गुहा नियोगी यांनी छत्तीसगडच्या तेव्हाच्या दुर्ग जिल्ह्यात (सध्याचा बालोद जिल्हा) तिथल्या पिचलेल्या पोलादच्या खाणीत काम करणार्‍या कामगारांसह १९८३ साली शहीद हॉस्पिटलची स्थापना केली. तिथे २०१० साली डॉ सैबाल जाना यांच्यासोबत काम करण्याची संधी मलाभेटली. तिथेही अशा काही केसेस पाहण्यात आल्या. गडचिरोली ते बस्तर दरम्यान अशी हजारो गावं आहेत, जिथे कोण मेला-कोण जगला याचा कोणत्याच व्यवस्थेला, उर्वरित जगाला काहीएक फरक पडत नाही. अशा घटना पाहून मन संवेदनाहिन होऊन जाते. डॉक्टरच्या चाकोरीत काम करताना सरकार व व्यवस्थेच्या विरोधात बोलता येत नाही. बोललं तर डॉक्टरकी सोडण्याची तयारी ठेवावी लागते. समाधानासाठी जे करतोय ते सुद्धा गमवावे लागले. अशा विपरित परिस्थितीत काम करीत असताना ‘रंग दे बसंती’ चित्रपटातला ‘डीजे’चा डॉयलॉग आठवतो- ‘जिंदगी जीने के दो तरीके है, जो हो रहा उसे होने दो, या फिर उसे बदलने कि कोशिश करो’. विद्यार्थी अवस्थेत असताना दुसरा डॉयलोग ‘बदलने कि कोशिश करो’ डोक्यात असायचा. माझ्यासारख्या एसएफआय या डाव्या विद्यार्थी चळवळीतुन घडलेल्या विद्यार्थ्याला हे जमत नाहीये म्हणून खूप अस्वस्थता आली होती.\n‘विदर्भ आयुर्वेद कॉलेज’ अमरावतीला एनाटॉमी (शारीरिकरचना शास्त्र) च्या विषयात प्रयोगशाळेत शवविच्छेदनासाठी ५० विद्यार्थ्यांच्या बॅचमधे २५ -२५ विद्यार्थी मधे अर्धा-अर्धा भाग शवविच्छेदनसाठी वाटला जायाचा. त्या मृत शरीराला कोणत्याही वेदना-संवेदना नसतात म्हणून आम्ही एखाद्या गिधडासारखे त्याची एक-एक मासपेशी व अवयव वेगळी करत असो. पण आदिवासी, नक्षलपीड़ित माणसांबाबत सरकार व खुद्द डॉक्टरांमध्ये अशी संवेदनहिनता कशी काय येऊ शकते गेल्या सात वर्षांपासून छत्तीसगड, गडचिरोली व बस्तरच्या आदिवासी भागात वैद्यकीय काम करताना आरोग्याच्या प्रश्नांवर भरपूर काम करण्याची गरज आहे, हे लक्षात आले. या भागामध्ये डॉक्टर्�� का जात नाहीत गेल्या सात वर्षांपासून छत्तीसगड, गडचिरोली व बस्तरच्या आदिवासी भागात वैद्यकीय काम करताना आरोग्याच्या प्रश्नांवर भरपूर काम करण्याची गरज आहे, हे लक्षात आले. या भागामध्ये डॉक्टर्स का जात नाहीत त्यांना गलेलठ्ठ पगार, भत्ते अशा आर्थिक सोयी मिळूनही माजलेले आणि लालची डॉक्टर्स जायला तयार नाहीत, अशी उपरोधिक टीका अनेकवेळा वाचण्यात, ऐकण्यात आली होती. त्यामुळे स्वतः तिथे काम करून या प्रश्नाचा शोध घ्यायचा मी प्रयत्न केला.\nया आदिवासी व नक्षलग्रस्त भागात डॉक्टर व नर्सिंग स्टाफ किती भयंकर परिस्थितित काम करतात याची कल्पनाही करने कठीण आहे. या भागात शाळांची परिस्थिती खराब असल्याने सर्व सरकारी कर्मचारी आपल्या मुलांच्या शहराच्या ठिकाणी शिकवतात. या भागांमध्ये परिवहन मोठी समस्या आहे. जिल्ह्याच्या ठिकाणी अनेकवेळा कामानिमित्ता ये -जा करावी लागते. त्यासाठी वेळेचा काटेकोरपणा पाळूनही वाहतूक व्यवस्था अतिशय तोकडी असल्याने संपूर्ण दिवस छोट्या छोट्या गोष्टींमधे वाया जातो. सार्वजनिक परिवहन व्यवस्थेच्या नावाने आनंदीआनंद आहे. नफा नसलेल्या रस्त्यांवर सरकारी बस धावत नाही. त्यामुळे लहान खाजगी वाहनांमधे कोंबड्यांप्रमाणे कोंबले जाऊन तासनतास प्रवास करावा लागतो. ही खाजगी वाहने वेळेचे बंधन पाळतीलच, असे बंधन त्यांच्यावर नसते. त्यामुळे मुख्य रस्त्यावरील गावे सोडलीत, तर आतील गावांमध्ये कित्येक किलोमीटर पायपीट करत चालत जावे लागते.\nदुसरा प्रश्न विजेचा. दवाखान्यातले लहान मुलांना सर्दी कफ असल्यास साधं नेब्युलायजर चालवता येत नाही. पडलेल्या किंवा मार लागलेल्या व्यक्तीच्या हाडांमधे कुठे व किती प्रमाणात अस्थिभंग झाला आहे त्याचे निदान करणारे एक्सरे मशिन्स चलत नाहीत. बर्‍याच वेळा वीज असेल पण व्होल्टेज कमी असेल तरी ही साधी उपकरण निकामी ठरतात, विदयुत दाब कमी जास्त झाल्याने अनेक उपकरण खराब होतात. लॅबमधील रक्त-लघवी तपासणारी मशीन्स, कपडे व अवजारे निर्जंतुकीकरण करणारी औटोक्लेव मशीन बंद राहते, त्यामुळे रुग्णांना जंतुसंसर्ग होण्याची भीती कायम असते. ऑपरेशन थिएटरमधील एसी, विशिष्ट लाइट, सक्शन, ऑटो ऑक्सिजन मशीन्स चालत नाही. त्यामुळे साध्या शल्यक्रिया देखील करता येत नाहीत, त्यांच्या तारखा पुढे ढकलल्या जातात. त्यामुळे प्रतीक्षा यादी वाढत जाते . विजेशिवाय ऑपरेशन्स केल्यास परिस्थिति बिघडू नये म्हणून रुग्णाच्या जीवनमरणाचा धोका व नातेवाईकांचा रोष टाळण्यासाठी रूग्णाला दुसर्‍याठिकाणी जायला सांगितले जाते. वीज नसल्याने डॉक्टरांना त्यांच्या परिवाराला सोबत राहण्यासाठी बोलवता येत नाही. विजेअभावी उन्हाळ्यात पंखे चालत नाहीत त्यामुळे खिडक्या दरवाजे उघडे ठेवावे लागतात. तसेच पथदिवे नसलेल्या रस्त्यावर सापविंचू दंशाची शक्यताही असते.\nआता आता मोबाइल रेंज आल्याने दूरसंपर्क सोपा झाला आहे, नाही तर संपर्कच नसल्यासारखी परिस्थिती असायची. भरती असलेल्या रुग्णांना औषध, इंजेक्शन, स्वच्छता अत्यंत मूलभूत गोष्टी पुरविताना देखीलआव्हानात्मक परिस्थिती असते. टॉर्चवर भागवावे लागते. कॉम्प्युटर, प्रिंटर व इंटरनेट नसल्याने किंवा असल्यास चालू नसल्याने केंद्र व राज्य सरकारच्या ऑनलाइन योजना चालवणे शक्य होत नाही. बाहेरच्या ठिकाणी पाठवलेले रिपोर्ट्स तातडीने कळत नाहीत. काही ठिकाणी महागडे जनरेटर आहेत. पण त्याला लागणारं डिझेल भेटत नसल्याने ते वापरात येत नाही. सरकारचा त्यासाठी वेगळं बजेट नसल्याने किंवा त्यासाठी आवश्यक पैसे मिळत नसल्याने जनरेटर्स उपयोगात आणले जात नाहीत. लहान मुलांचे लस साठवण्यासाठी जी शीतसाखळी राखावी लागते ती देखील शक्य होत नाही. त्यामुळे वॅक्सीन खराब होते व ती फेकून द्यावी लागते. पाण्याच्या बोअरवेल्सच्या मोटारी न चालण्याने स्वच्छता, आंघोळ, मलनिस्सारन रुग्णालयातील चादरी स्वच्छ करणे, पेयजल इ साठी पुरेसे पाणी उपलब्ध होत नाही. मनोरंजनाची साधने, भाजी, फळ, धान्य, कपडे, आदी रोजच्या गरजेच्या वस्तू उपलब्ध नसल्याने लांब शहराच्या ठिकाणी जावे लागते. डॉक्टरांना राहण्यासाठी देण्यात आलेल्या खोल्या ज्यांना क्वार्टर म्हटलं जातं, त्या मोडकळीस आलेल्या, दुरुस्तीची तातडीची गरजा असलेल्या आहेत.त्यात राहणं म्हणजे दिव्यच असते . अश्या अनेक कारणांमुळे या ठिकाणी एकटे पडल्याची भावना निर्माण होते,\nसरकारी रुग्णालयात स्टाफ अपुरा असणं हे इथे सर्व ठिकाणी दिसून येतं. त्यामुळे डॉक्टरलाच बर्‍याच वेळा रेकॉर्ड लिहिण्यापासून, नर्सिंग, पॅरामेडीकल, रुग्णालयाचे व्यवस्थापन, रिपेअरिंग, हिशोब आदी कामे बघावी लागतात. त्यामुळे बरीच ओढाताण होते. रुग्ण तपासणी सोडून इतर कामं इतकी असतात की त्यामुळे रुग��ण तपासणी करताच येत नाही. या भागात काम केलेल्या सरकारी डॉक्टर्स सांगतात की जास्त रुग्ण तपासले की रुग्णांचा ओढा व रांगा वाढतात. त्यामुळे आधीच कसं तरी चालवत असलेल्या रुग्णालयावर तणाव वाढतो. मग अधिक औषधे मागवा, जास्त निदान चाचण्या, खाटा आदी शक्य होत नाहीत. त्यामुळे ते टाळण्यासाठी मग ठरवून कमी रुग्ण तपासले जातात किंवा आरोग्य सुविधेचा दर्जा आपसूक नाकारला जातो. ज्या वैद्यकीय सेवाच्या भावनेने प्रेरित होऊन डॉक्टर दुर्गम आदिवासी भागात गेला असतो ते करता न आल्याच्या असमाधानाने त्याला हे काम नकोसे होऊन जाते. निराश झालेला डॉक्टर मग फक्त लसीकरण, कुटुंब नियोजन, अंधत्व व कुष्ठरोग निर्मूलन आदि औपचारिक प्रतिबंधात्मक कार्यक्रमांवर लक्ष देतो. कामकाजाचा दर्जा सुधारण्याऐवजी कागदी रेकॉर्ड दाखवणे त्याला गरजेचे वाटू लागतात. सरकारी अधिकार्‍यांना व सत्ताधारी मंत्र्यांना देखील तेच पाहिजे असते. बर्‍याच वेळा असे कार्यक्रम तयार करणार्‍या नेत्यांना व राबवण्यासाठी दबाव टाकणार्‍या अधिकारी वर्गाला जमीनीवरच्या ह्या रोजच्या संघर्षाची माहितीच नसते .\n‘रुग्ण कल्याण समिति’ वर असलेले नेते व वैद्यकीय अधिकाऱ्यांचा बांधकाम व यंत्र उपकरण या खरेदीत मिळणार्‍या कमिशनवर डोळा असतो. आणि त्यावरून त्यांच्यात हेवेदावे चालतात. वेगवेगळ्या पक्षाचे कार्यकर्ते व स्वयंघोषित नेत्यांकडून आपला प्रभाव दाखवण्यासाठी डॉक्टरांना फोन, दमदाटी, धमकावणे, खंडणी किंवा समाजाच्या कार्यक्रमासाठी जबरी हप्ते गोळा केल्यासारखी वर्गणी मागितली जाते. समर्पित भावाने सरकारी विभागात किंवा खाजगी प्रॅक्टीस करणार्‍या काम करणाऱ्या डॉक्टरांनी जर लोकप्रतिनिधी व प्रशासनावर टीका केली तर क्लिनिकची तोडफोड, धमक्या, नैतिक बदनामी, मारहाण वगैरे करून त्याचे व्यवसायिक नुकसान करून त्याला हद्दपार करण्याचे बंदोबस्त केले जातात. यातून डॉक्टर मंडळींची अशा भागाविषयी संवेदनशीलता कमी होते. पगार घ्यायचा, निमूट गप्प राहून काम करायचे आणि कोणालाही नाराज न करता आयुष्य घालवायचे असा जीवनक्रम बनतो. डॉक्टरांना लवकर बदली घेऊन जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन खाजगी प्रॅक्टीस करत अतिरिक्त उत्पन्न कमवण्याचे वेध लागतात.\nमागच्या ७० वर्षांमध्ये शिक्षण, आरोग्य, रोजगार, रस्ते आदी मुलभुत सुविधांपासून आदिवासी भाग उप��क्षित राहिला .अगदी मुंबईपासून शंभर किलोमीटर चया आत असलेला पालघर, ठाणे जिल्हा असो किंवा पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकरचा आदिवासी भाग असो, विकास व आदिवासी भाग यांचा छत्तीसचा आकडा राहीला आहे. गडचिरोली व छत्तीसगढमधे आदिवासी लोकांनी आपले जल, जमीन, जंगल, हवा वाचवण्यासाठी शासनाच्या विरोधात जाऊन हातात बंदुका घेतल्या व ते नक्षलवादी झाले.\nदुर्गम आदिवासी भागात डॉक्टर्स जात नाहीत ही सर्वसामान्य टीका त्यांच्यावर केली जाते . पण याचं खरं कारण आपल्या शहरकेंद्री व खाजगीकरणाला प्रोत्साहन देणार्‍या धोरणात आहेत. स्थानिक गल्ली राजकारण करणार्‍या राजकीय पुढार्‍यांना व त्यांच्या कार्यकर्त्यांना आरोग्याच्या प्रश्नाची अजिबात समज नसते. याविषयात लोकचळवळ उभारण्याची धीर क्षमता त्यांच्यात नाही . त्यापेक्षा . त्याऐवजी आज धार्मिक, आदिवासी अस्मितेच्या भावनिक मुद्द्यांवर राजकारण करणे त्यांच्यासाठी सोयीचे असते . केंद्रिय गृहमंत्री हंसराज अहीर यांनी २५ डिसेंबर २०१७ रोजी चंद्रपूरयेथे जेनेरीक औषधांच्यादुकान उद्घाटन प्रसंगी जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या अनुपस्थितीवर टीका करत म्हटले की ‘आम्ही येत असताना सुट्टी घेणे म्हणजे तुम्हाला लोकशाही मान्य नाही, असा याचा अर्थ आहे . तुम्ही लोकशाही मानत नसल तर नक्षल्यांप्रमाणे जंगलात जा. आम्ही तुम्हाला गोळ्या झाडू, असे सवंग भाषण ठोकले . यावरून राजकारणी या विषयाकडे कसं बघतात हे दिसून पडतं. मात्र या आदिवासी लोकांचे खाजगीकरण, उदारीकरण व जागतिकीकरणामुळे झालेले नुकसान व त्यांचे शहराकडे होणारे विस्थापन राज्यकर्त्यांना दिसतं नाही. भाजपा सरकारने कॉंग्रेसप्रमाणेच मोठ-मोठ्या कॉर्पोरेट हॉस्पिटलला प्रोत्साहित करणारे कायदे तयार केले. छोट्या पातळीवर अल्पदरात आरोग्य सुविधा देणार्‍या डॉक्टरांना दवाखानाच चालवता येणार नाही अअशा तरतुदी असलेला नर्सिंग होम कायदा लागू करून साधारण डॉक्टरांना सळो कि पळो करून सोडले. स्पेशलिस्ट, सुपर स्पेशलिस्ट डॉक्टर कॉर्पोरेट दवाखान्यांच्या दावनीला बांधला जात आहेत. ग्रामीण दुर्गम व आदिवासी भागाच्या मूलभूत सोयी सुविधा सोडवल्याशिवाय तिथल्या आरोग्यसुविधांचा प्रश्न सोडवता येणार नाही, हे कुठलंच सरकार लक्षात घेत नाही .\n– डॉ प्रताप विमलबाई केशवराव\nNext articleडिजिटल सा���ित्य व पत्रकारिता: मराठी साहित्य संमेलनातील नवा प्रयोग\nअविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.\nविचारांचे पूर्वग्रह आणि कसोटीचा काळ\nजेसिंडा आर्डेनचे जादुई नेतृत्व\n‘कोरोना’नंतरचे जग कसे असेल\nकाल एटापल्ली येथे अपघात मध्य एक चांगली नर्स मृत्यु झाला.\nतीने कितीतरी डिलीवरी सरकारी दवाखान्यात केल्या होत्या\nशरद पवारांच्या मनात काय \nजेसिंडा आर्डेनचे जादुई नेतृत्व\nफाईव्ह-जी आणि पत्रकारितेतील बदलांची पंचसूत्री\nमाय सिस्टर्स अँड ब्रदर्स…\nकट्टर धर्मवाद्यांच्या मुस्काटात हाणणारे नामदेवराय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/photos/international/coronavirus-pre-coronas-china-post-coronas-and-post-coronas-facts-photos/", "date_download": "2020-05-29T13:08:06Z", "digest": "sha1:BN3KALJAHULPNMBOXQML3SSXVYDO4NPO", "length": 28243, "nlines": 385, "source_domain": "www.lokmat.com", "title": "coronavirus: चीनमध्ये कोरोनापूर्व, कोरोनावेळी अन् कोरोनानंतरची सद्यस्थिती, फोटो... - Marathi News | coronavirus: pre-coronas in china, post-coronas and post-coronas facts, photos ... | Latest international News at Lokmat.com", "raw_content": "शुक्रवार २९ मे २०२०\nअंतिम वर्षाच्या सत्रातील परीक्षांचा तिढा सोडविण्यासाठी मुख्यमंत्र्यांची कुलगुरुसोबत होणार बैठक\nएल्गार परिषद प्रकरण : सुधा भारद्वाज यांचा अंतरिम जामीन अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळला\nस्थलांतरीत मजूर व रेशन कार्ड नसलेल्या गरजूंना पाच किलो मोफत तांदूळ\nदेशांतर्गत विमान सेवा सुरु झाल्याने एव्हिएशन क्षेत्राला आधार, परिस्थिती हळुहळु पूर्वपदावर येईल\nउपेक्षित सचिन सावंतांनी अपेक्षित अभ्यासानंतरच बोलावे; आशिष शेलारांचा टोला\n नुसरत भरुच्या दिसणार मराठी सिनेमाच्या हिंदी रिमेकमध्ये, लॉकडानमध्ये केली घोषणा\nम्हणे, टोळधाड ‘अल्लाह का कहर’... ट्विट करून भलतीच फसली झायरा वसीम\nअजय देवगणसोबत लग्न होण्याआधी या व्यक्तीच्या प्रेमात आकंठ बुडाली होती काजोल\nअतिशय सुंदर आहे सोनू सूदची पत्नी, पाहा त्याच्या संपूर्ण कुटुंबियांचे फोटो\nTikTok चे रेटिंग 1.2 स्टारवरुन पोहचले 4.4 स्टारवर, गुगलने हटविले 80 लाख निगेटिव्ह रिव्ह्यूज\nकेस कापताना आता अशी घेतली जातीये खबरदारी\nरेल्वेचा पुन्हा अनागोंदी कारभार\n१५ जूनपासून शाळा नाही शैक्षणिक वर्षं सुरू होणार\n10च्या विद्यार्थ्यांना 'असे' मिळणार भूगोलाचे गुण\nमुलींच्या 'या' ५ सवयींमुळे मुलांना लगेच येतो राग; तुमच्यासोबतही नक्की होत असणार असा प्रकार\nCoronaVirus : लॉकडाऊनचा रोगप्रतिकारकशक्तीवर 'असा' होत आहे परिणाम; जाणून घ्या लक्षणं\nCoronavirus: आरोग्य कर्मचाऱ्यांवरील कोरोनाचा धोका टळणार; वैज्ञानिकांनी बनवला ‘स्पेशल बॉडीगार्ड’\nकोरोना लसीच्या शोधात भारतात कसं सुरु आहे संशोधन समजून घ्या 'या' गोष्टी\nपुरूषांना आपल्या शरीराबाबत माहीत असायलाच हव्यात 'या' ५ गोष्टी\nसोनू सूदचा ४२० रुपयांचा लोकल पास, ID व्हायरल; म्हणाला, Life is full circle\nएल्गार परिषद प्रकरण : सुधा भारद्वाज यांचा अंतरिम जामीन अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळला\nगडचिरोली : 1.75 लाखांची लाच घेणारे दोन वनपरिक्षेत्र अधिकारी एसीबीच्या जाळयात\nसचिन सावंता उपेक्षित, त्यांनी अपेक्षित अभ्यासानंतरच बोलावे; आशिष शेलारांचा टोला\nरेशनिंगवर पुरेसा अन्न पुरवठा नसल्याने कम्युनिटी किचन सुरू ठेवण्याची रिपाईची मागणी; अन्यथा उपोषणाला बसणार\nभाईंदरच्या भाजपा नगरसेविकेवर रहिवाशांना मारहाण, शिवीगाळ प्रकरणी गुन्हा दाखल\nकर्नाटक- दिवसभरात नव्या २४८ रुग्णांची नोंद; राज्यातील आकडा २ हजार ७८१ वर\nऑनलाईन मद्य विक्रीच्या नावाखाली होणारी फसवणूक लक्षात घेता मुंबईत फक्त कॅश ऑन डिलिव्हरीवर भर\nयंदा पायी वारी जाणार नाही, हेलिकॉप्टर, वाहन किंवा विमानपैकी एक पर्याय वापरणार; उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बैठकीत निर्णय\nदेवालाही उन्हाची झळ... पुजाऱ्यांकडून कोल्ड्रिंग अन् चॉकलेट्सचा नैवेद्य\nछत्तीसगडचे पहिले मुख्यमंत्री अजित जोगी यांचे निधन\nदेशाचं नाव इंडियाऐवजी भारत करा; सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेवर २ जून रोजी सुनावणी\nCorona Virus: जगाला संकटात टाकून हे आनंदात जगतायेत; भज्जी चीनवर भडकला\nकर्नाटकात पुन्हा राजकीय संकट येडीयुराप्पांविरोधात २० आमदार बंडाच्या पवित्र्यात\nछत्तीसगडचे माजी म��ख्यमंत्री अजित जोगी यांचं निधन\nसोनू सूदचा ४२० रुपयांचा लोकल पास, ID व्हायरल; म्हणाला, Life is full circle\nएल्गार परिषद प्रकरण : सुधा भारद्वाज यांचा अंतरिम जामीन अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळला\nगडचिरोली : 1.75 लाखांची लाच घेणारे दोन वनपरिक्षेत्र अधिकारी एसीबीच्या जाळयात\nसचिन सावंता उपेक्षित, त्यांनी अपेक्षित अभ्यासानंतरच बोलावे; आशिष शेलारांचा टोला\nरेशनिंगवर पुरेसा अन्न पुरवठा नसल्याने कम्युनिटी किचन सुरू ठेवण्याची रिपाईची मागणी; अन्यथा उपोषणाला बसणार\nभाईंदरच्या भाजपा नगरसेविकेवर रहिवाशांना मारहाण, शिवीगाळ प्रकरणी गुन्हा दाखल\nकर्नाटक- दिवसभरात नव्या २४८ रुग्णांची नोंद; राज्यातील आकडा २ हजार ७८१ वर\nऑनलाईन मद्य विक्रीच्या नावाखाली होणारी फसवणूक लक्षात घेता मुंबईत फक्त कॅश ऑन डिलिव्हरीवर भर\nयंदा पायी वारी जाणार नाही, हेलिकॉप्टर, वाहन किंवा विमानपैकी एक पर्याय वापरणार; उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बैठकीत निर्णय\nदेवालाही उन्हाची झळ... पुजाऱ्यांकडून कोल्ड्रिंग अन् चॉकलेट्सचा नैवेद्य\nछत्तीसगडचे पहिले मुख्यमंत्री अजित जोगी यांचे निधन\nदेशाचं नाव इंडियाऐवजी भारत करा; सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेवर २ जून रोजी सुनावणी\nCorona Virus: जगाला संकटात टाकून हे आनंदात जगतायेत; भज्जी चीनवर भडकला\nकर्नाटकात पुन्हा राजकीय संकट येडीयुराप्पांविरोधात २० आमदार बंडाच्या पवित्र्यात\nछत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांचं निधन\nAll post in लाइव न्यूज़\ncoronavirus: चीनमध्ये कोरोनापूर्व, कोरोनावेळी अन् कोरोनानंतरची सद्यस्थिती, फोटो...\nचीनच्या वुहान शहरातून कोरोना रोगाचा प्रादुर्भाग सुरू झाला, एका रुग्णापासून सुरू झालेल्या कोरानाने तब्बल ३० हजार लोकांचे बळी घेतले आहेत.\nअमेरिकेतील वृत्तपत्राच्या दाव्यानुसार चीनच्या वुहान शहरात राहात असलेल्या ५७ वर्षीय वेई गायक्सियन कोरोना व्हायरसच्या ‘पेशंट झिरो’ म्हणून घोषीत कऱण्यात आल्या आहेत. कोरोनाची लागण झाल्यानंतर ही महिला अनेक दिवस रुग्णालयात दाखल होती.\nजगभरात कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झालेल्या लोकांना आकडा ३० हजारांच्या घरात पोहोचला आहे. चीनमधील वुहान शहरातून सुरू झालेल्या हा व्हायरस संपूर्ण जगात पोहोचला आहे.\nकोरोनाचा प्रसार झाला तेव्हा, चीनच्या वुहान शहरात लोकं मास्क लावून, आणि खबरदा��ी घेऊनच शहरात फिरत होते, ते प्रमाण जास्त होते.\nचीनमध्ये लॉकडाऊन केल्यानंतर रस्ते निर्मनुष्य झाले होते, तर सर्वाधिक लोकसंख्या असलेला देशातही स्मशान शांतता पसरली होती.\nयुरोप आणि अमेरिकेला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. कोरोना व्हायरस बधित पहिली महिला वुहानमध्ये झिंगा मासे विकण्याचे काम करत होती. ही महिला पूर्णपणे बरी झाली आहे.\nअमेरिकेतील वृत्तपत्राच्या दाव्यानुसार चीनच्या वुहान शहरात राहात असलेल्या ५७ वर्षीय वेई गायक्सियन कोरोना व्हायरसच्या ‘पेशंट झिरो’ म्हणून घोषीत कऱण्यात आल्या आहेत. कोरोनाची लागण झाल्यानंतर ही महिला अनेक दिवस रुग्णालयात दाखल होती. जानेवारी महिन्यात ही महिला पूर्णपणे ठीक झाली होती. वे\nचीनमध्ये लॉकडाऊन झाल्यानंतर तेथील नागरिकांनी अशी काळजी घेतली, सुरक्षित अंतर ठेऊन जेवण करताना तेथील नागरिक\nचीनमध्ये आता परिस्थित पूर्वपदावर येत असून लॉकडाऊन बंद करण्यात आले आहे, त्यामुळे कमी प्रमाणात लोक घराबाहेर पडताना दिसत आहेत\nचीनमधील कोरोना व्हायरसचा कहर आटोक्यात आल्यानंतर तेथील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येऊ लागले आहे. यामुळे चीनमधील जवळपास दोन महिन्यांपासून बंद असलेली चित्रपटगृहेही सुरु करण्यात येत आहेत. ची\nचीनचे मुख्य शहर शांघायमध्ये २०० हून अधिक थिएटर्स उघडण्यात येत आहेत. तेथील मेट्रो अन् काही ठिकाणांवर तुरळक गर्दी दिसून येतेय.\nचीन कोरोना वायरस बातम्या\n उर्वशी ढोलकियाच्या फोटोंवरून नजर नाही हटणार\nअतिशय सुंदर आहे सोनू सूदची पत्नी, पाहा त्याच्या संपूर्ण कुटुंबियांचे फोटो\nया मराठी अभिनेत्रीच्या Hot and sexy अदा पाहून व्हाल क्रेझी\n‘रोडीज’ फेम रघुरामच्या चिमुकल्याचे फोटो व्हायरल, पाहा क्यूट फोटो\n'क्या खूब लगती हो बडी सुंदर दिखती हो', स्पृहा जोशीचे साडीतले फोटो पाहून तुम्हीही हेच म्हणाल..\n मराठमोळ्या हृता दुर्गुळेच्या साडीतील अदा पाहून व्हाल फिदा, म्हणाल- क्या बात\nLove Is Blind : मित्राची पत्नी अन् नातेवाईकाच्या प्रेमात पडलेत हे क्रिकेटपटू\nसानिया मिर्झाची 'मन की बात'; शोएबसोबत लग्न करण्यामागचं सांगितलं खरं कारण\nआलिशान घराची गरज कुणाला; सचिन तेंडुलकर, विराट कोहली यांच्या 'प्रायव्हेट जेट'चा थाटच न्यारा\nवाईटातून चांगलं; ... तर सहा महिन्यांत दोन वेळा होणार IPL स्पर्धा; क्रिकेटप्रेमींची चांदी\nशाहिद आफ्रिदीनं ���ुन्हा गरळ ओकली; भारतीयांबद्दल केलं वादग्रस्त विधान\nलाईफ झिंगालाला... क्रिकेट सामन्यांनी 'या' मुलींना बनवलं रातोरात स्टार\nCoronavirus: आरोग्य कर्मचाऱ्यांवरील कोरोनाचा धोका टळणार; वैज्ञानिकांनी बनवला ‘स्पेशल बॉडीगार्ड’\nCoronaVirus :चीनमध्ये दुसऱ्यांदा कोरोना विषाणूंचा वेगाने प्रसार; लक्षणांमध्ये होत आहेत 'हे' बदल\nकोरोनासोबत जगताना घरीच्याघरी 'अशी' सुरक्षितता बाळगाल; तरच इन्फेक्शनपासून लांब राहाल\ncoronavirus: लॉकडाऊनचे निर्बंध शिथील झाल्यावर घराबाहेर पडताना अशी घ्या स्वतची काळजी, अन्यथा...\n'ही' जीन्स असलेल्या लोकांना कोरोना विषाणूंचा धोका जास्त; संशोधनातून खुलासा\nCoronavirus : वस्तू किंवा सरफेसला हात लावल्यावर कोरोना पसरण्याबाबत नवा खुलासा, वाचा काय सांगते नवीन गाईडलाइन...\nबॉलिवूडला आणखी एक धक्का, ज्येष्ठ संगीतकाराचे झाले निधन\nरेड झोनमधील बांधकामे बनली कळीचा मुद्दा, नियमांतील पळवाट शोधून परिसरात शेकडो बांधकामे\nCoronavirus News: मराठमोळ्या तरुणाकडून 'कोविड रोबोट'ची निर्मिती; डॉक्टरांना करणार मदत; रुग्णांची घेणार काळजी\nCoronaVirus Lockdown : कोरोना नियमांचे उल्लंघन; १८० व्यक्तींवर कारवाई\nVIDEO : खासदार नवनीत राणांनी घरच्या घरी पतीरायांचे केस कापले; नेटकरी पाहातच बसले\nहेलिकॉप्टरमधून येणार मानाच्या पालख्या; एका पालखीत असणार पाच वारकऱ्यांचा समावेश\nछत्तीसगडचे पहिले मुख्यमंत्री अजित जोगी यांचे निधन\nकर्नाटकात पुन्हा राजकीय संकट येडीयुराप्पांविरोधात २० आमदार बंडाच्या पवित्र्यात\nCoronavirus News: अजित पवारांची मोठी घोषणा; राज्य सरकार लवकरच देणार पॅकेज\nCoronavirus News: मराठमोळ्या तरुणाकडून 'कोविड रोबोट'ची निर्मिती; डॉक्टरांना करणार मदत; रुग्णांची घेणार काळजी\nAdvt: शुक्रवारी रात्री कुणी भारतीय जिंकू शकतो अब्जावधीचा जॅकपॉट\n अमित शाहांची सर्व मुख्यमंत्र्यांसोबत बैठक\nCoronaVirus News : कोरोनाच्या लढ्यात आशेचा किरण देशात \"या\" 9 औषधांची केली जातेय चाचणी\nCoronaVirus News: दिवसभरात २,५९८ जणांना बाधा; कोरोना रुग्णसंख्या ५९,५४६ वर\nCoronaVirus News: धारावीत कोरोनाचा विळखा होतोय सैल; महापालिकेची मेहनत फळाला\nजगभरातील कोरोना व्हायरस अपडेट्स", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Income-tax-raids-on-Dr-parmesvar/m/", "date_download": "2020-05-29T12:13:17Z", "digest": "sha1:LHIMBCELPXLF4YZXGPC57ENZG667UVSI", "length": 6512, "nlines": 48, "source_domain": "www.pudhari.news", "title": " डॉ. परमेश्वर ���ांच्यावर आयकरचे छापे | पुढारी\t", "raw_content": "\nआपला जिल्हा निवडा अहमदनगर औरंगाबाद बेळगाव गोवा जालना कोल्हापूर कोकण मराठवाडा मुंबई नाशिक पुणे सांगली सातारा सोलापूर विदर्भ\nआपला जिल्हा निवडा अहमदनगर औरंगाबाद बेळगाव गोवा जालना कोल्हापूर कोकण मराठवाडा मुंबई नाशिक पुणे सांगली सातारा सोलापूर विदर्भ\nडॉ. परमेश्वर यांच्यावर आयकरचे छापे\nमाजी उपमुख्यमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांच्यासह काही प्रदेश काँग्रेस नेत्यांवर प्राप्तिकर अधिकार्‍यांनी छापे घालून तपास सुरू केला आहे. गुरुवारी सकाळी परमेश्वर यांच्यासह आर. एल. जालप्पा यांच्या निवास, कार्यालये आणि संस्थांवर छापे घातले.\nतुमकूर येथे परमेश्वर यांचे सिद्धार्थ इंजिनिअरिंग कॉलेज आणि पदवी कॉलेज आहे. त्या ठिकाणी छापे घालून कागदपत्रांचा तपास करण्यात आला. काहीजणांची चौकशीही करण्यात आली. बंगळुरातील सदाशिवनगर येथे असणार्‍या परमेश्वर यांच्या निवासावरही छापा घालण्यात आला.\nआर. एल. जालप्पा यांच्या निवासावर, रुग्णालय आणि मेडिकल कॉलेजवर छापे घालण्यात आले. सुमारे दहा अधिकार्‍यांच्या पथकाने कागदपत्रांची तपासणी केली. नेलमंगलातील निजदचे नगरसेवक शिवकुमार यांच्या निवासावरही छापा घालण्यात आला. शिक्षण संस्थांवर छाप्यावेळी सर्व कर्मचार्‍यांना बाहेर जाण्याची सूचना देण्यात आली. त्यानंतर कागदपत्रे तपासण्यात आली. सरकारने ठरवलेल्या शुल्कापेक्ष अधिक शुल्क या संस्थांकडून आकारण्यात येत होते, अशी माहिती सूत्रांनी दिली. संशयास्पद कागदपत्रे अधिकार्‍यांनी जप्त केली आहेत.\nडॉ. परमेश्वर यांचे नातेवाईक आणि रियल इस्टेट उद्योजक रंगनाथ यांच्या निवास आणि कार्यालयावर छापे घालून चौकशी करण्यात आली. परमेश्वर यांची स्वीय साहाय्यक रमेश यांना बंगळूरहून तुमकूरला बोलावून त्यांच्याकडून बँक खात्यांची माहिती घेण्यात येत आहे. सायंकाळी उशिरापर्यंत प्राप्तीकर अधिकार्‍यांकडून तपास सुरु होता.\nयंदा आषाढी वारीला पायी दिंडी नाही, आळंदी, देहूच्या पादुका दशमीला पंढरपूरला जाणार\nकोल्हापूर : साईबाबा स्वतः भक्तांशी बोलतात; असा बहाणा करून फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश\nछत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांचे निधन\nजळगाव : २४ कोरोना बाधित रुग्णांची भर\nकेडीएमसी मुख्यालयाला कोरोनाची लागण\nसोनू सूदनंतर स्वराचा मजुरांना मदतीचा हात\nपरळीत नायब तहसीलदारांना मारहाण\nकोरोना मयत रुग्णावर अंत्यसंस्कार केल्यानंतर कोरोना वॉरियर काय करतात\nअन् ६ एकरातील कलिंगडावर फिरवला ट्रॅक्‍टर\nअहमदनगर : संगमनेरमधील ५५ वर्षीय कोरोना बाधिताचा मृत्यू\n© 2017 पुढारी न्यूज\n© 2017 पुढारी न्यूज", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/india-news/bjp-announced-its-first-125-candidates-list-for-maharashtra-assembly-election-2019/articleshow/71389638.cms", "date_download": "2020-05-29T15:06:56Z", "digest": "sha1:MBIZKY5SDB5TBVQOCGZDG54BD7PMMMZL", "length": 22367, "nlines": 233, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "BJP candidate list 2019: भाजपचे १२५ उमेदवार जाहीर; खडसे, तावडेंचं नाव नाही\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nभाजपचे १२५ उमेदवार जाहीर; खडसे, तावडेंचं नाव नाही\nआगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं आज आपल्या १२५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना कोथरूड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. तर, दक्षिण कराडमधून अतुल भोसले यांना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात उतरवण्यात आले आहे. पहिल्या यादीत भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे व विद्यमान मंत्री विनोद तावडे यांचं नाव नसल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे.\nभाजपच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर; दिग्गजांची नावं वगळली\nस्थलांतरितांसाठी धावली ठाण्याहून रेल्वे\nनवी दिल्ली: आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं आज आपल्या १२५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना कोथरूड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. तर, दक्षिण कराडमधून अतुल भोसले यांना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात उतरवण्यात आले आहे. पहिल्या यादीत भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे व विद्यमान मंत्री विनोद तावडे यांचं नाव नसल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे.\nविधानसभा निवडणुकीच्या सर्व बातम्या, व्हिडिओ एका क्लिकवर\nभाजप-शिवसेना युतीची बोलणी रखडल्यानं भाजपनं अद्याप उमेदवार यादी जाहीर केली नव्हती. मात्र, सोमवारी रात्री महायुतीवर शिक्कामोर्तब करण्यात आलं. त्यानंतर भाजपनं आज ��मेदवारांच्या नावांची घोषणा केली. पहिल्या यादीत ५२ विद्यमान आमदारांचा समावेश आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघातूनच लढणार आहेत. तर, गिरीश बापट खासदार झाल्यामुळं रिक्त झालेल्या कसबा विधानसभा मतदारसंघात पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांना उमेदवारी देण्यात आली आहे.\n१२५ उमेदवारांच्या पहिल्या यादीत भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे नाव नाही. खडसे विधानसभा निवडणूक लढणार की नाही याबाबत अद्याप संभ्रम आहे. त्यामुळंच त्यांचं नाव तूर्त जाहीर झालं नसल्याचं बोललं जात आहे. याशिवाय, मुंबादेवीचे विद्यमान आमदार राज पुरोहित, एसआरए घोटाळ्यात नाव आलेले माजी मंत्री प्रकाश मेहता, चंद्रशेखर बावनकुळे, सावरा यांनाही डावलण्यात आलं आहे. तसंच, राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले माजी मंत्री गणेश नाईक यांचं नावही पहिल्या यादीतून वगळण्यात आलं आहे. तर, अपेक्षेप्रमाणे उदयनराजे भोसले यांना सातारा लोकसभा मतदारसंघातून तिकीट देण्यात आलं आहे.\n१) नागपूर दक्षिण-पश्चिम - देवेंद्र फडणवीस\n२) कोथरूड - चंद्रकांत पाटील\n३) नंदूरबार - विजयकुमार गावित\n४) नवापूर - भारत गावित\n५) रावेर - हरीभाऊ जावळे\n६) भुसावळ - संजय सावकारे\n७) अकोला (प.) - गोवर्धन शर्मा\n८) अकोला (पू.) - रणधीर सावरकर\n९) जामनेर - गिरीश महाजन\n१०) जळगाव जामोद - संजय कुटे\n११) शहादा - राजेश पडवी\n१२) जळगाव शहर - सुरेश भोळे\n१३) सिंदखेडा - जयकुमार रावल\n१४) धुळे ग्रामीण - ज्ञानज्योती बदाणे\n१५) अमळनेर - शिरीष चौधरी\n१६) चाळीसगाव - मंगेश चव्हाण\n१७) माण - जयकुमार गोरे\n१८) तुळजापूर - राणा जगजितसिंह पाटील\n१९) अकोले - वैभव पिचड\n२०) राहुरी - शिवाजीराव कर्डिले\n२१) औसा - अभिमन्यू पवार\n२२) वांद्रे पश्चिम - आशिष शेलार\n२३) नाशिक मध्य - देवयानी फरांदे\n२४) ऐरोली - संदीप नाईक\n२५) शिर्डी - राधाकृष्ण विखे-पाटील\n२६) इंदापूर - हर्षवर्धन पाटील\n२७) अमरावती - सुनील देशमुख\n२८) वर्धा - पंकज भोयर\n२९) मूर्तिजापूर - हरीश पिंपळे\n३०) पुणे कँटोन्मेंट - सुनील कांबळे\n३१) वाशिम - लखन मलिक\n३२) कारंजा - राजेंद्र पटणी\n३३) दर्यापूर - रमेश बुंदिले\n३४) मोर्शी - डॉ. अनिल बोंडे\n३५) आर्वी - दादाराव केंचे\n३६) हिंगणघाट - समीर कुणावार\n३७) नागपूर पूर्व - कृष्णा खोपडे\n३८) उमरेड - सुधीर पारवे\n३९) हिंगणा - समीर मेघे\n४०) राजुरा - संजय धोत्रे\n४१) आमगाव - संजय पूरम\n४२) मलकापूर - चैनसुख संचेती\n४३) चिखली - श्वेत महाले\n४४) खामगाव - आकाश फुंडकर\n४५) अकोट - प्रकाश भारसाकळे\n४६) सावनेर - राजीव पोतदार\n४७) नागपूर दक्षिण - मोहन मते\n४८) नागपूर मध्य - विकास कुंभारे\n४९) नागपूर पश्चिम - सुधाकर देशमुख\n५०) नागपूर उत्तर - मिलिंद माने\n५१) अर्जुनी मोरगाव - राजकुमार बडोले\n५२) तिरोरा - विजय रहांगदले\n५३) आरमोरी - कृष्णा गजभे\n५४) गडचिरोली - देवराव होली\n५५) चंद्रपूर - नाना शामकुळे\n५६) बल्लारपूर - सुधीर मुनगंटीवार\n५७) चिमूर - किर्तीकुमार भांगडिया\n५८) वणी - संजीव रेड्डी बोदकुरवार\n५९) राळेगाव - अशो उइके\n६०) यवतमाळ - मदन येरावार\n६१) आर्नी - संदीप धुर्वे\n६२) भोकर - बापुसाहेब गोर्ठेकर\n६३) मुखेड - तुशार राठोड\n६४) हिंगोली - तानाजी मुटकुळे\n६५) परतूर - बबनराव लोणीकर\n६६) बदनापूर - नारायण कुचे\n६७) भोकरदन - संतोष दानवे-पाटील\n६८) फुलंब्री - हरीभाऊ बागडे\n६९) औरंगाबाद पूर्व - अतुल सावे\n७०) परळी - पंकजा मुंडे\n७१) गंगापूर - प्रशांत बम\n७२) चांदवड - राहुल आहेर\n७३) नाशिक पश्चिम - सीमा हिरे\n७४) डहाणू - पास्कल धनारे\n७५) विक्रमगड - हेमंत सावरा\n७६) भिवंडी पश्चिम - महेश चौघुले\n७७) मुरबाड - किसन कथोरे\n७८) कल्याण पूर्व - गणपत गायकवाड\n७९) डोंबिवली - रवींद्र चव्हाण\n८०) मीरा भाईंदर - नरेंद्र मेहता\n८१) ठाणे - संजय केळकर\n८२) दहिसर - मनीषा चौधरी\n८३) मुलुंड - मिहीर कोटेचा\n८४) कांदिवली पूर्व - अतुल भातखळकर\n८५) चारकोप - योगेश सागर\n८६) घाटकोपर (प.) - राम कदम\n८७) गोरेगाव - विद्या ठाकूर\n८८) विलेपार्ले - पराग अळवणी\n८९) सायन कोळीवाडा - तामीळ सेल्वन\n९०) वडाळा (मुंबई) - कालिदास कोळंबकर\n९१) मलबार हिल - मंगलप्रभात लोढा\n९२) बेलापूर - मंदा म्हात्रे\n९३) पनवेल - प्रशांत ठाकूर\n९४) पेन - राजीवशेठ पाटील\n९५) शिरूर - बाबुराव पाचर्णे\n९६) चिंचवड - लक्ष्मण जगताप\n९७) पुणे पर्वती - माधुरी मिसाळ\n९८) कसबा पेठ - मुक्ता टिळक\n९९) भोसरी - महेश लांडगे\n१००) वडगाव शेरी - जगदीश मुळीक\n१०१) शिवाजीनगर - सिद्धार्थ शिरोळे\n१०२) खडकवासला - भीमराव तापकिर\n१०३) हडपसर - योगेश टिळेकर\n१०४) कोपरगाव - स्नेहलता कोल्हे\n१०५) सातारा- शिवेंद्रराजे भोसले\n१०६) कराड दक्षिण - अतुल भोसले (पंढरपूर देवस्थान अध्यक्ष)\n१०७) नेवासा - बाळासाहेब मुरकुटे\n१०८) शेवगाव - मोनिका राजळे\n१०९) श्रीगोंदा - बबनराव पाचपुते\n११०) कर्जत जामखेड - राम शिंदे\n१११) गोराई - लक्ष्मण पवार\n११२) माजलगाव - रमेश अडसकर\n११३) अष्टी - भीमराव धोंडे\n११४) अहमदपूर - विनायक किसन जाधव-पाटील\n११५) निलंगा - संभाजी पाटील-निलंगेकर\n११६) सोलापूर शहर उत्तर - विजयराव देशमुख\n११७) सोलापूर दक्षिण - सुभाष देशमुख\n११८) वाई - मदन भोसले\n११९) कोल्हापूर दक्षिण - अमल महाडिक\n१२०) इचलकरंजी - सुरेश हाळवणकर\n१२१) मिरज - सुरेश खाडे\n१२२) सांगली - सुधीर गाडगीळ\n१२३) शिराळा - शिवाजीराव नाईक\n१२४) जत - विलासराव जगताप\n१२५) अंधेरी पश्चिम - अमित साटम\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nस्थलांतरीत मजुरांची दैना न्यायालयालाही पाहवेना; सरकारला...\nपुलवामा: मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला, आयईडी भरले...\nदेशातील लॉकडाउन पूर्णपणे अपयशी ठरले: राहुल गांधींची मोद...\n अजित डोभालांनी मोदींना दिली बातमी...\nदारुनंतर तंबाखू-बीडीसाठीही नागरिकांच्या लांबच लांब रांग...\nफडणवीसांना सुप्रीम कोर्टाचा धक्का; 'तो' खटला चालणारमहत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nस्थलांतरितांसाठी धावली ठाण्याहून रेल्वे\nशाळा १ जुलैला सुरू करण्याचा विचार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती\nतीन दिवसात सेन्सेक्सची १५०० अंकांची कमाई ; गुंतवणूकदार मालामाल\n... म्हणून अमिताभ आणि जया यांच्या लग्नात होते फक्त पाच व-हाडी\nपुलवामातील स्फोटकांनी भरलेली कार हिजबुलच्या दहशतवाद्याची; भावाला अटक\nनिर्बंधाचा अमेरिकेनेही विचार करावा; हाँगकाँग सरकारचा इशारा\nप्रसिद्ध गीतकार योगेश गौर यांचं वयाच्या ७७ व्या वर्षी निधन\nमोदी सरकार २.० : या निर्णयांनी गाजवलं पहिलं वर्ष\n करोनाचे संकट नष्ट करण्यासाठी मंदिरात दिला नरबळी\nविद्या बालननं केली 'नटखट' या शॉर्ट फिल्मची निर्मिती\nडोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटला ट्विटरचा पुन्हा आक्षेप\nशाळा १ जुलैला सुरू करण्याचा विचार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती\nCBSE: मार्क वाढवायच्या नावे फसवणूक; बोर्डाने केले सावध\nप्रसिद्ध ज्योतिषी बेजन दारूवाला यांचे निधन; करोनामुळे मृत्यू\n३ हजार रुपयांच्या डिस्काउंटवर मिळतोय हा जबरदस्त फोन, पाहा किंमत\nसकाळी रिकाम्या पोटी पाण्यासह कच्चे लसूण खा, या गंभीर आजारांचा धोका होईल कमी\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर ���ातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A5%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A8", "date_download": "2020-05-29T15:07:43Z", "digest": "sha1:VOXEB4FAHI5QCSE6TBP55AMHHJKVCM6I", "length": 21296, "nlines": 313, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "माथेरान: Latest माथेरान News & Updates,माथेरान Photos & Images, माथेरान Videos | Maharashtra Times", "raw_content": "\nश्रमिक ट्रेनचा प्रवास 'या' व्यक्तींसाठी धोक्याचा; ...\nमुंबईत कोविड आयसीयू बेड्सची क्षमता संपली; ...\nमुंबई अग्निशमन दलातील ४१ जवान करोनाग्रस्त;...\nअबू आझमींच्या आंदोलनानंतर महिला वरिष्ठ पोल...\nकला, मनोरंजनचा धमाल आठवडा \n'सौर शहर' वसवणे कठिणच\nलडाखमध्ये आतपर्यंत घुसण्याचा चिनी सैनिकांचा डाव हो...\nपुलवामातील स्फोटकांनी भरलेली कार हिजबुलच्य...\nमोदी सरकार २.० : या निर्णयांनी गाजवलं पहिल...\n करोनाचे संकट नष्ट करण्यासाठी मंदिरा...\nया १३ शहरांनी संपूर्ण देशाची चिंता वाढवली\nनिर्बंधाचा अमेरिकेनेही विचार करावा; हाँगकाँग सरकार...\nडोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटला ट्विटरचा पु...\nनेपाळचे पंतप्रधान स्वतःच्याच देशात तोंडघशी...\nसीमा प्रश्नात तिसऱ्याची गरज नाही; चीनने अम...\nचीनसोबतचा वाद चिघळणार; अमेरिका घेणार 'हा' ...\nपोलिसांवर कृष्णवर्णीयाच्या हत्येचा आरोप; अ...\nतीन दिवसात सेन्सेक्सची १५०० अंकांची कमाई ; गुंतवणू...\nGDP वृद्धीला ब्रेक; 'करोना'पाठोपाठ अर्थव्य...\nकरोनामुळे अर्थव्यवस्थेचे मुख्य चाक चिखलात;...\nकरोनाचा धक्का; काल १२ तर आज १५ हजार जणांना...\nआता येणार खरे संकट; लॉकडाऊनमुळे निर्माण झा...\nसोने ७०५ रुपयांनी महागले; जाणून घ्या आजचा ...\nवकारने केले होते का 'त्या' क्लिपला लाईक, जाणून घ्य...\nचीनने करोना पसरवून काय साधले, सांगतोय हरभज...\nविश्वचषकाच्या अंतिम फेरीत धोनीने दुसऱ्यांद...\n...तर डिव्हिलियर्स ३६० म्हणून ओळखला गेला न...\nधोनी क्रिकेटचा डॉन आहे; पकडने अशक्य\nट्वेन्टी-२० विश्वचषक होणार रद्द\n... म्हणून अमिताभ आणि जया यांच्या लग्नात होते फक्त...\nगीतकार योगेश गौर यांचं वयाच्या ७७ व्या वर्...\nचार वर्षात तयार झाला 'हा' चित्रपट; ५ जूनला...\nजेव्हा सुश्मिता तिच्या प्रियकराची मुलाखत घ...\nअभिनेता सांगतोय लॉकडाउनमध्ये कसं रहायचं फि...\nविद्या बालननं केली 'नटखट' य�� शॉर्ट फिल्मची...\nशाळा १ जुलैला सुरू करण्याचा विचार; उपमुख्यमंत्री अ...\nCBSE: मार्क वाढवायच्या नावे फसवणूक; बोर्डा...\nव्यावसायिक अभ्यासक्रम शुल्क: मुंबई हायकोर्...\nसीए : जुलै परीक्षांच्या केंद्रात बदल करता ...\nअंतिम सत्र परीक्षा: मुख्यमंत्री करणार कुलग...\nSEBI Internship: सेबीत इंटर्नशीपची संधी\nमास्क, जरा हट के\nकरा कार्यक्षमता वाढवणारे व्यायाम\nमास्क, जरा हट के\nकरा कार्यक्षमता वाढवणारे व्यायाम\nवर्क फ्रॉम होम आणि स्वयंपाक\nवर्क फ्रॉम होमचा परिणाम\nएक आजोबा दवाखान्यात जातात\nवऱ्हाडी करोनाग्रस्त; नवं जोडपं लग..\nगावी जाण्यासाठी धारावीत श्रमिकांच..\nरेशन मिळत नसल्यानं महिलांचा ठिय्या\nकोविड सेंटर उभारलंय, पण वैद्यकिय ..\n५० दिवसांची मेहनत लॉकडाऊन ४.०मुळं..\nऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती; ..\nघर गाठण्यासाठी मजुरांची रेल्वे स्..\n‘शून्य कचरा’ मोहीम यशस्वी होणारच\nवेंगुर्ला, कर्जत आणि माथेरान मध्ये शून्य कचरा मोहीम यशस्वी झाल्यानंतर आता केडीएमसीचे उपायुक्त रामदास कोकरे यांनी कल्याण-डोंबिवलीमधील नागरिकांच्या ...\nपावसाळ्यातील गैरसोय होणार दूरम टा...\nकेवळ ओला कचरा आणणारउपायुक्त रामदास कोकरे यांनी स्वीकारले आव्हानम टा...\nमाथेरान, मुरुडमध्ये करोनाचा शिरकाव\nम टा वृत्तसेवा, उरणरायगड जिल्ह्यातील माथेरान आणि मुरुडमध्येही करोनाने शिरकाव केला आहे तर, माणगावमध्ये गेल्या १० दिवसांत २९ रुग्ण आढळले आहेत...\nमाथेरानमध्ये घोड्यांवर सामानांचे ओझे\nटेम्पो वाहतुकीची प्रतीक्षाम टा...\nनवी मुंबई पंचतारांकित कचरामुक्त शहर\nनवी मुंबई अव्वल, पण बाकी आनंदच\nकचरामुक्त शहर मानांकन स्पर्धेत ठाणे, भिवंडी, मिरा-भाईंदर, अंबरनाथ 'थ्री' स्टारकचरा मुक्त मानांकनात ठाणे-पालघर जिल्ह्यातील दहा शहरेपाच शहरांना ...\n३० हजार माथेरानवासीयांना दिलासा\nजीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याची मुभा म टा...\nम टा प्रतिनिधी, पुणेकोणीही तुमची साथ सोडली तरी सावली कधीच तुम्हाला सोडत नाही, असे म्हटले जाते...\nमाथेरानवासीयांना वाहन वापरास मुभा द्यावी\nपुनवेचे मचाण सुने सुने\nमे महिन्यातील प्राणिगणनाही रद्दम टा...\nसुट्ट्यांत गजबजणाऱ्या माथेरानमध्ये शांतता अन् चिंता\nप्रशांत मोरे, ठाणेआधी दहावी-बारावीच्या परीक्षा आणि त्यानंतर लगेचच करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेली संचारबंदी यामुळे केवळ ...\nमाथेरानमधील वाहन बंदी शिथिल करावी, ग्रामस्थांची मागणी\nलॉकडाउन संपताच पर्यटन संधी\nमटा पर्यटनपंकज मोहरीर, चंद्रपूरकरोनामुळे घरात बसून कंटाळलेल्या लोकांना लॉकडाउन संपताच पर्यटनाचा आनंद घेता येणार आहे...\nघरपोच सिलेंडरसाठी १०० रुपये अधिक\nमुंबई महानगर प्रदेशातील 'हिल स्टेशन' म्हणून ओळख असलेल्या माथेरानमधील नागरिकांची अवस्था अतिशय बिकट झालेली आहे. माथेरानवासीयांना घरपोच गॅस सिलेंडरसाठी १०० रुपये अधिक मोजावे लागत आहे.\nहिरवा निसर्ग हा भवतीने...\nमहाराष्ट्रातील विविध पर्यटनस्थळं पालथी घालणारे 'भटकंती'प्रिय अभिनेते मिलिंद गुणाजी यांचं जंगलांवरही खूप प्रेम आहे...\nनेरे विभागाला नवीन विद्युत उपकेंद्र\nवीज खंडित होण्याचे प्रमाण कमी होणारकुणाल लोंढे, पनवेलपनवेल तालुक्यातील १५ हजार वीजग्राहक असलेल्या नेरे विभागातील वीजयंत्रणा मजबूत होणार आहे...\nनक्की पाहावा असा प्रबळगड\n​जुन्या मुंबई-पुणे हमरस्त्यावरुन जाताना एक डोंगररांग आपलं लक्ष वेधून घेते. त्यातला एक आहे प्रबळगड. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शेकडो किल्ल्यांपैकी एक असलेला हा किल्ला खूप मोठा आहे. फार कमी लोकांनी तो नीट पाहिला असेल. जाणून घेऊ या प्रबळगडाविषयी...\n माथेरान-अमन लॉज मिनीट्रेन अखेर सुरू\nLive: राज्याला मोठा दिलासा; २४ तासांत तब्बल ८३८१ रुग्ण करोनामुक्त\nशाळा १ जुलैला सुरू करण्याचा विचार; उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती\nवकारने केले होते का 'त्या' क्लिपला लाईक, जाणून घ्या सत्य...\nकरोनामुळे यंदा पायी आषाढवारी रद्द; हेलिकॉप्टरने पादुका पंढरीत नेणार\nGDP वृद्धीला ब्रेक; 'करोना'पाठोपाठ अर्थव्यवस्थेवर महामंदीचे संकट\nलडाखमध्ये आतपर्यंत घुसण्याचा चिनी सैनिकांचा डाव होता\nचीनने करोना पसरवून काय साधले, सांगतोय हरभजन सिंग\nगुंतवणूकदार मालामाल; सेन्सेक्सची ३ दिवसांत १५०० अंकांची कमाई\nउपमुख्यमंत्री म्हणतात, 'करोनाला घाबरण्याचे काहीच कारण नाही'\nकरोनामुळे अर्थव्यवस्थेचे मुख्य चाक चिखलात; मंदीने दरवाजा ठोठावला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://prime.marathisrushti.com/balkrishna/", "date_download": "2020-05-29T13:15:16Z", "digest": "sha1:2UG4OIRSZMQJMBU5AHIUNJBV5UVQF4HQ", "length": 3101, "nlines": 68, "source_domain": "prime.marathisrushti.com", "title": "बाळकृष्ण – Marathisrushti Prime", "raw_content": "\nमराठीसृष्टी दिवाळी अंक २०१९\nMarch 31, 2019 डॉ. भगवान नागापूरकर\nर��गले माझे मन मुरारी\nनाम येई मुखीं श्रीहरी //धृ//\nओढ लागतां शरिरीं //१//\nरंगले माझे मन मुरारी, नाम येई मुखीं श्रीहरी\nहातांत त्याच्या बासरी //२//\nरंगले माझे मन मुरारी, नाम येई मुखीं श्रीहरी\nछबी राही मनावरी //३//\nरंगले माझे मन मुरारी, नाम येई मुखीं श्रीहरी\nAbout डॉ. भगवान नागापूरकर\t5 Articles\nडॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.\nमराठीसृष्टीच्या मुख्य वेबपोर्टलवर जाण्यासाठी\nसुवेळा माची-किल्ले राजगड-सह्याद्री-दख्खनचं पठार-महाराष्ट्र\nश्री अन्नपूर्णाष्टकम् – १\nकाळानुसार बदललेले सासू सून नाते – शाब्दिक खेळ\nकसे वागायचे मला कधी समजलेच नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/we-accept-criticism-openly-akp-94-2027162/", "date_download": "2020-05-29T14:38:48Z", "digest": "sha1:CV3GSF2TV2EFAT7UH6H3DU2YGDBAJ4YY", "length": 15375, "nlines": 203, "source_domain": "www.loksatta.com", "title": "We accept criticism openly akp 94 | आम्ही टीका खुलेपणाने स्वीकारतो : सीतारामन | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात ४५ हजार चाकरमानी दाखल\nमाथेरानमधील घोडय़ांसाठी अनंत अंबानींकडून खुराक\nरिक्षातूनही आता करोना रुग्णांची वाहतूक\nधुळ्यात पोलिसाला करोनाची लागण\nभाडय़ाची दुकाने रिकामी होण्यास सुरुवात\nआम्ही टीका खुलेपणाने स्वीकारतो : सीतारामन\nआम्ही टीका खुलेपणाने स्वीकारतो : सीतारामन\nअर्थमंत्री दुर्बल झाल्या असल्याचे सूचित करून चौधरी यांनी त्यांचा उल्लेख ‘निर्बला’ सीतारामन असा केला\nमी अद्यापही निर्मला आणि ‘सबला’ आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजवटीत महिला सबलाच आहेत. सर्वात वाईट अर्थमंत्री असल्याची टीका माझ्यावर करण्यात आली. पण, ती स्वीकारण्याइतका मोकळेपणा माझ्याकडे आहे. आम्ही टीका खुलेपणाने स्वीकारतो, असे प्रत्युत्तर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी विरोधकांसह टीकाकारांना दिले.\nकंपनी करामध्ये कपात सुचविणारे करकायदा (सुधारणा) विधेयक सोमवारी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत मांडले. त्याला भाजपच्या सदस्यांनी अनुमोदन दिले, तर काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी आणि तृणमूलच्या खासदार महुआ मोइत्रा यांनी विरोध केला. सर्वात वाईट अर्थमंत्री, अशी टीका सीतारामन यांच्यावर करण्यात आली. त्यास त्यांनी जोरदार ��्रत्युत्तर दिले.\nकाँग्रेसचे लोकसभेतील नेते अधीर रंजन चौधरी यांनी निर्मला सीतारामन यांचा उल्लेख ‘निर्बला’ असा केला, त्याला भाजपच्या सदस्यांनी जोरदार आक्षेप घेतला.\nअर्थमंत्री दुर्बल झाल्या असल्याचे सूचित करून चौधरी यांनी त्यांचा उल्लेख ‘निर्बला’ सीतारामन असा केला. चौधरी यांच्या वक्तव्याला भाजपच्या सदस्यांनी जोरदार आक्षेप घेत घोषणाबाजी केली. त्यानंतर असंसदीय शेरेबाजी कामकाजाच्या नोंदीतून काढून टाकण्यात येईल, असे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी स्पष्ट केले. दरम्यान, भारतीय उद्योगधुरीण हे नरेंद्र मोदी सरकारवर टीका करायला घाबरतात हे उद्योगपती राहुल बजाज यांचे आमच्या सरकारबाबतचे व्यक्तिगत आकलन आहे, पण ते सार्वत्रिक मत असल्याचे चित्र उभे करणे हे देशाच्या हिताचे नाही, असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे.\nगुंतवणूक आकर्षित करण्यासाठी आणि रोजगारनिर्मितीसाठी कॉर्पोरेट करामध्ये कपात करण्याचा निर्णय घेतल्याचे अर्थमंत्री सीतारामन यांनी लोकसभेत सांगितले. अमेरिका-चीन व्यापार युद्धामुळे बहुराष्ट्रीय कंपन्या चीनमधून काढता पाय घेत असल्याने ती गुंतवणूक आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी असा निर्णय गरजेचा होता. अनेक शेजारी देशांनी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी करामध्ये कपात केली आहे, असेही सीतारामन म्हणाल्या.\nकंपनी करकपात लोकसभेत मंजूर\nकंपनी करात कपात सुचविणारे विधेयक सोमवारी लोकसभेत मंजूर करण्यात आले. या करकायदा २०१९ (सुधारणा) विधेयकामुळे प्राप्तिकर कायदा १९६१ आणि वित्त (क्रमांक २) कायदा २०१९ मध्ये सुधारणा केली जाणार आहे. राष्ट्रपतींनी सप्टेंबरमध्ये जारी केलेल्या अधिसूचनेशिवाय हे विधेयक अस्तित्वात येणार आहे. सध्याच्या मूळ कंपनी करातील कपात ३० टक्क्यांवरून २२ टक्के करण्यात आली, तर १ ऑक्टोबर २०१९ नंतर समावेश करण्यात आलेल्या नव्या कंपन्यांच्या कंपनी करामध्ये २५ टक्क्यांवरून १५ टक्के कपात करण्यात आली. आर्थिक वर्षांच्या दुसऱ्या तिमाहीत विकासदर घटून तो सहा वर्षांतील नीचांकी ४.५ टक्क्यांवर आला. त्यातून अर्थव्यवस्थेला बाहेर काढण्यासाठी सरकारने सप्टेंबरमध्ये कंपनी कर १० टक्क्यांपर्यंत कमी केला होता. २८ वर्षांतील ही सर्वात मोठी कपात होती.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nगर्लफ्रेण्डला भेटायला बिहारला जायचंय; बॉयफ्रेण्डच्या विनंतीवर सोनू सूद म्हणतो...\nअपेक्षा सोडली; अक्षय कुमारच्या 'पृथ्वीराज चौहान'चं भव्य सेट पाडणार\nविराटने अनुष्काला घटस्फोट द्यावा, भाजपा आमदाराची 'त्या' वादावरुन मागणी\n'तुमची नेहमी आठवण येते'; विलासरावांच्या जयंतीनिमित्त रितेश भावूक, पाहा व्हिडिओ\nफक्त एक काॅल करा; सोनू सूदचं स्थलांतरितांना मदतीचं आश्वासन\nबदलापूरची जांभळं पिकली झाडावरती..\nटाळेबंदीत बंदोबस्तासह गुन्हेगारीस आळा घालण्याचे आव्हान\nरिक्षातूनही आता करोना रुग्णांची वाहतूक\nसांस्कृतिक नगरांमधल्या कट्टय़ांचा ऑनलाइन आविष्कर\nमाथेरानमधील घोडय़ांसाठी अनंत अंबानींकडून खुराक\nमासळी लिलाव बाजार बंद\nसुविधाच नसताना ऑनलाइन शिक्षणाचा घाट\n1 छत्तीसगडप्रमाणे झारखंडमध्येही बदल घडवू – राहुल गांधी\n2 प्रियंका गांधी यांची सुरक्षाव्यवस्था भेदण्याचा प्रकार\n3 महिलांवरील अत्याचारांविरोधात जंतरमंतर भागात निदर्शने\nVIDEO: गिरीश कुबेरांनी वाङ्‌मयचौर्य केले का", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.idainik.com/2018/06/blog-post_689.html", "date_download": "2020-05-29T14:09:10Z", "digest": "sha1:MMZDUEERVKTV43VYXCKKHTPKHTUYAQH5", "length": 13498, "nlines": 36, "source_domain": "www.idainik.com", "title": "शेतकर्‍यांचे ३३३ कोटी कारखान्यांनी थकवले", "raw_content": "\nशेतकर्‍यांचे ३३३ कोटी कारखान्यांनी थकवले\nसातारा : सातारा जिल्ह्यामध्ये 2017-18 च्या हंगामामध्ये 14 साखर कारखान्यांनी सुमारे 90 लाख टन उसाचे गाळप केले. गाळपानंतर 15 दिवसांच्या कालावधीत शेतकर्‍यांच्या खात्यांवर पैसे जमा होणे बंधनकारक असतानाही तसे झाले नाही. हंगाम संपून अडीच महिन्यांचा कालावधी लोटल्यानंतरही बर्‍याच कारखान्यांनी अद्याप शेतकर्‍यांची देणी भागवलेली नाही. सह्याद्री, श्रीराम आणि स्वराज्य हे कारखाने वगळता सर्वच कारखान्यांची शेतकर्‍यांची देणी बाकी आहे. सुमारे 333 कोटी रुपये कारखानदारांनी थकवले असून आता ही देणी केव्हा मिळणार याकडे शेतकर्‍यांचे लक्ष लागून राहिले आहे. यंदाच्या हंगामात जिल्ह्यात 11 कारखान्यांनी ���कूण 90 लाख 3 हजार 847 टन उसाचे गाळप झाले आहे.\nसर्वच कारखान्यांनी साधारणत: अडीच ते तीन हजार यादरम्यान ऊस दर जाहीर केला होता. समाधानकारक दर मिळाल्याने शेतकर्‍यांनी कारखान्यांना ऊस दिला. मात्र, हेच उसाचे पैसे मिळवण्यासाठी आता शेतकर्‍यांना आंदोलन करावे लागत आहे. कारखान्याकडे वारंवार पाठपुरावा करूनही पैसे मिळत नसल्याने अनेक सभासदांनी साखर आयुक्तांकडे तक्रारी केल्या आहेत. दि. 31 मे 2018 पर्यंत खालीलप्रमाणे साखर कारखान्यांची देणी बाकी राहिली आहे. अजिंक्यतारा सहकारी कारखान्याने गाळप केलेल्या उसाची 170 कोटी 52 लाख 44 हजार रूपयांची देणी होती. यापैकी 161 कोटी 43 लाख 12 हजार रुपये शेतकर्‍यांच्या खात्यांवर जमा करण्यात आले असून 9 कोटी 9 लाख 9 हजार रुपयांची देणी अद्यापही कारखान्याने शेतकर्‍यांना दिलेली नाहीत. लोकनेते बाळासाहेब\nसहकारी कारखान्याने गाळप केलेल्या उसाची 52 कोटी 23 लाख 36 हजार रूपयांची देणी होती. यापैकी 48 कोटी 55 लाख 44 हजार रूपये शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा करण्यात आले. तर 3 कोटी 67 लाख 92 हजार रूपयांची देणी अद्यापही कारखान्याने शेतकर्‍यांना दिलेली नाहीत. भुईंज येथील किसनवीर सहकारी कारखान्याने गाळप केलेल्या उसाची 168 कोटी 22 लाख 92 हजार रूपयांची देणी होती. यापैकी फक्त 72 कोटी 30 लाख 72 हजार रूपये शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहे. तर तब्बल 95 कोटी 92 लाख 20 हजार रूपयांची देणी अद्यापही कारखान्याने शेतकर्‍यांना दिलेली नाहीत. कराड येथील यशवंतराव मोहिते सहकारी कारखान्याने गाळप केलेल्या उसाची 343 कोटी 23 लाख 57 हजार रूपयांची देणी होती. यापैकी 300 कोटी 98 लाख 98 हजार रूपये शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहे. तर 42 कोटी 24 लाख 59 हजार रूपयांची देणी अद्यापही कारखान्याने शेतकर्‍यांना दिलेली नाहीत. रयत सहकारी कारखान्याने गाळप केलेल्या उसाची 97 कोटी 6 लाख 91 हजार रूपयांची देणी होती. यापैकी 64 कोटी 27 लाख 99 हजार रूपये शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहे. तर 32 कोटी 78 लाख 92 हजार रूपयांची देणी अद्यापही कारखान्याने शेतकर्‍यांना दिलेली नाहीत.\nखंडाळा येथील किसनवीर सहकारी कारखान्याने गाळप केलेल्या उसाची 65 कोटी 62 लाख 70 हजार रूपयांची देणी होती. यापैकी 36 कोटी 8 लाख 5 हजार रूपये शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहे. तर 29 कोटी 57 लाख 62 हजार रूपयांची देणी अद्यापही कारख���न्याने शेतकर्‍यांना दिलेली नाहीत. फलटण तालुक्यातील फलटण न्यू शुगर या खासगी कारखान्याने गाळप केलेल्या उसाची 63 कोटी 56 लाख 10 हजार रूपयांची देणी होती. यापैकी अवघी 15 कोटी 69 लाख 12 हजार रूपये शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहे. तर तब्बल 47 कोटी 86 लाख 98 हजार रूपयांची देणी अद्यापही कारखान्याने शेतकर्‍यांना दिलेली नाहीत. काही दिवसांपूर्वी कारखान्याने शेतकर्‍यांना 6 कोटी रूपयांचे वाटप केल्याने ही देणी आता 41 कोटी राहिल्याचे सांगण्यात येत आहे. जयवंत शुगर या खासगी कारखान्याने गाळप केलेल्या उसाची 173 कोटी 65 लाख 81 हजार रूपयांची देणी होती. यापैकी 165 कोटी 33 लाख 68 हजार रूपये शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहे. तर 8 कोटी 32 लाख 13 हजार रूपयांची देणी अद्यापही कारखान्याने शेतकर्‍यांना दिलेली नाहीत.\nग्रीन पॉवर कारखान्याने गाळप केलेल्या उसाची 151 कोटी 87 लाख 2 हजार रूपयांची देणी होती. यापैकी 121 कोटी 42 लाख रूपये शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहे. तर 31 कोटी 45 लाख 2 हजार रूपयांची देणी अद्यापही कारखान्याने शेतकर्‍यांना दिलेली नाहीत. शरयू कारखान्याने गाळप केलेल्या उसाची 175 कोटी 85 लाख 5 हजार रूपयांची देणी होती. यापैकी 167 कोटी 83 लाख 73 हजार रूपये शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहे. तर 8 कोटी 1 लाख 32 हजार रूपयांची देणी अद्यापही कारखान्याने शेतकर्‍यांना दिलेली नाहीत. त्याचप्रमाणे जरंडेश्‍वर कारखान्याने गाळप केलेल्या उसाची 239 कोटी 57 लाख 46 हजार रूपयांची देणी होती. यापैकी 208 कोटी 99 लाख 95 हजार रूपये शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहे. तर 30 कोटी 57 लाख 51 हजार रूपयांची देणी अद्यापही कारखान्याने शेतकर्‍यांना दिलेली नाहीत.\nया 11 कारखान्यांची देणी दिली असताना फलटण तालुक्यातील स्वराज्य व श्रीराम या दोन कारखान्यांनी शेतकर्‍यांची सर्व देणी भागवून अतिरिक्त पैसे दिले असल्याचे आकडेवारीवरून समोर येते. त्यामध्ये स्वराज इंडिया अ‍ॅग्रो कारखान्याने गाळप केलेल्या उसाची 117 कोटी 32 लाख 48 हजार रूपयांची देणी होती. ही सर्व देणी शेतकर्‍यांना देऊन कारखान्याने शेतकर्‍यांना अतिरिक्त सुमारे 10 ते 12 लाख रूपयांचे वाटप केले आहे. तर श्रीराम सहकारी कारखान्यानेही गाळप केलेल्या उसाची 87 कोटी 98 लाख 12 हजार रूपयांची देणी होती. ही देणी देण्याबरोबरच कारखान्याने शेतकर्��यांना सुमारे 10 कोटी 60 लाख रूपये अतिरिक्त दिले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. कारखान्याने शेतकर्‍यांना देणीपोटी तब्बल 98 कोटी 38 लाख 44 हजार रूपये दिले आहेत. त्याचरबरोबर कराड येथील सह्याद्री सहकारी कारखान्याने गाळप केलेल्या उसाची 403 कोटी 34 लाख 33 हजार रूपयांची देणी होती. ती दिली आहेत. अन्य कारखान्यांनी शेतकर्‍यांची देणी द्यावीत, अशी मागणी होत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/aurangabad-marathwada-news/aurangabad/the-political-revolution-takes-place-through-the-social-revolution/articleshow/70422014.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article1", "date_download": "2020-05-29T15:00:20Z", "digest": "sha1:FV4B2G2PMUIRBKVVJ5OO5DCLVV6S6SOV", "length": 14477, "nlines": 117, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nसामाजिक क्रांतीतून राजकीय क्रांती घडते\nम टा प्रतिनिधी, औरंगाबाद'एका जातीच्या मतांवर विधानसभा निवडणुकीत जिंकता येत नाही...\nसामाजिक क्रांतीतून राजकीय क्रांती घडते\nम. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद\n'एका जातीच्या मतांवर विधानसभा निवडणुकीत जिंकता येत नाही. लहान-मोठ्या वंचित जाती समूहांनी एकमेकांना हलके-भारी न समजता मतदान केल्यास वंचित बहुजन आघाडीला कुणीही हरवू शकणार नाही. सामाजिक क्रांतीतून राजकीय क्रांती घडते. सर्वजण समान असल्याची सामाजिक भावना ठेवा आणि जिंकण्याचे गमक ओळखा', असे प्रतिपादन अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले. ते मेळाव्यात बोलत होते.\nगोर बंजारा समाजाच्या वतीने सत्ता संपादन मेळावा आणि वंचित बहुजन आघाडी पक्ष प्रवेश कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. राधाकृष्ण मंगल कार्यालयात रविवारी झालेल्या मेळाव्याला वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर, खासदार इम्तियाज जलील, 'भारिप'चे अमित भुईगळ, अण्णाराव पाटील, प्रल्हाद राठोड, राजपालसिंग राठोड, कांतीलाल नाईक, मोहन राठोड, मोरसिंग राठोड, मनोहर चव्हाण, कृष्णा राठोड, हिरासिंग राठोड, प्रा. श्याम मुडे यांची प्रमुख उपस्थिती होती. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यानी आंबेडकर यांच्या उपस्थितीत वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. संविधानाची प्रत देऊन आ���बेडकरांनी पक्षात स्वागत केले. मनसेचे जिल्हा परिषद सदस्य विजय चव्हाण, माजी नगरसेवक कृष्णा बनकर, राजपालसिंग राठोड, सुनील चव्हाण, महेश तांबे, शारदा चव्हाण, आतिष राठोड यांनी 'वंचित'मध्ये प्रवेश केला. आपल्या भाषणात आंबेडकर यांनी कार्यकर्त्यांना सत्ताधारी होण्याचे आवाहन केले. 'एखाद्या मतदारसंघात एका जातीचे मतदान ४० हजार असेल तर तेवढ्या मतांवर उमेदवारी मागणे आणि जिंकण्याचा दावा करणे चूक आहे. विजयी होण्यासाठी किमान ७० हजार मतांची गरज असते. लहान-मोठ्या जातींची मोट बांधून किमान ३२ टक्के मतं मिळाली तरच विजय मिळेल. लोकसभा निवडणुकीत एकमेकांच्या जातीला हलके-भारी मानण्याचे अनुभव घेतले. सर्वजण समान असल्याची सामाजिक भावना बाळगून एकमेकांना मतदान केल्यास विजय निश्चित होईल. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारालाच मतदान करण्याचा चंग बांधल्यास सत्ता मिळेल. सत्तेत बसल्याशिवाय प्रश्न सुटत नसतात', असे अॅड. आंबेडकर म्हणाले.\nयावेळी प्राचार्य ग. ह. राठोड यांच्या आत्मचरित्राचे प्रकाशन करण्यात आले. विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक उमेदवारांची मेळाव्याला उपस्थिती होती. स्थानिक मतांचे समीकरण मांडत अनेकांनी जागेसाठी दावा केला. या मेळाव्याला कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nलोकसभा तो झाँकी थी\nवंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून सर्व जाती-धर्मातील मतदारांनी मला संसदेत पाठवले. त्यामुळे सामान्यांच्या प्रश्नांवर संसदेत आवाज उठवत असल्याचे खासदार इम्तियाज जलील म्हणाले. राज्यात शेतकरी आत्महत्येचा प्रश्न गंभीर असताना सत्ताधारी बोलत नाहीत. पाणीप्रश्न सुटलेला नसताना आवाज उठवत नाहीत. आपण एकत्रित आपल्या प्रश्नांवर आवाज उठवण्याची गरज आहे. लोकसभा तो झाँकी थी, विधानसभा बाकी है, असे खा. जलील म्हणाले.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\n...अन् मुलावर वडिलांचा मृतदेह नाकारण्याची आली वेळ\n१४ दिवस क्वारंटाइन राहून गावात आलेल्या कुटुंबाला मारहाण...\nराजकारणात मन रमत नाही; सूर्यकांता पाटील यांचा राजकीय सं...\nऔरंगाबादेत आणखी २ करोनाबाधितांचा मृत्यू; २२ नवे रुग्ण...\n औरंगाबादमध्ये ३० नवीन करोनाबाधित रुग्ण...\nभीती सोडा, गुणवत्तेची पायाभरणी करा\nस्थलांतरितांसाठी धावली ठाण्याहून रेल्वे\nलडाखमध्ये आतपर्यंत घुसण्याचा चिनी सैनिकांचा डाव होता\nशाळा १ जुलैला सुरू करण्याचा विचार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती\nचीनने करोना पसरवून काय साधले, सांगतोय हरभजन सिंग\n... म्हणून अमिताभ आणि जया यांच्या लग्नात होते फक्त पाच व-हाडी\nपुलवामातील स्फोटकांनी भरलेली कार हिजबुलच्या दहशतवाद्याची; भावाला अटक\nनिर्बंधाचा अमेरिकेनेही विचार करावा; हाँगकाँग सरकारचा इशारा\nप्रसिद्ध गीतकार योगेश गौर यांचं वयाच्या ७७ व्या वर्षी निधन\nमोदी सरकार २.० : या निर्णयांनी गाजवलं पहिलं वर्ष\n करोनाचे संकट नष्ट करण्यासाठी मंदिरात दिला नरबळी\nविद्या बालननं केली 'नटखट' या शॉर्ट फिल्मची निर्मिती\nशाळा १ जुलैला सुरू करण्याचा विचार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती\nCBSE: मार्क वाढवायच्या नावे फसवणूक; बोर्डाने केले सावध\nप्रसिद्ध ज्योतिषी बेजन दारूवाला यांचे निधन; करोनामुळे मृत्यू\n३ हजार रुपयांच्या डिस्काउंटवर मिळतोय हा जबरदस्त फोन, पाहा किंमत\nसकाळी रिकाम्या पोटी पाण्यासह कच्चे लसूण खा, या गंभीर आजारांचा धोका होईल कमी\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mediawatch.info/%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%A2%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A/", "date_download": "2020-05-29T14:38:34Z", "digest": "sha1:WGSE75S7C7OXZVODN4J7I4X2V66BTYXO", "length": 45181, "nlines": 117, "source_domain": "mediawatch.info", "title": "गुढीपाडवा...महाराष्ट्राच्या आद्य स्वातंत्र्यलढ्यातील विजयाचा स्मृतिदिवस - Media Watch", "raw_content": "\nHome विशेष वृत्त गुढीपाडवा…महाराष्ट्राच्या आद्य स्वातंत्र्यलढ्यातील विजयाचा स्मृतिदिवस\nगुढीपाडवा…महाराष्ट्राच्या आद्य स्वातंत्र्यलढ्यातील विजयाचा स्मृतिदिवस\nगुढीपाडवा…महाराष्ट्राच्या आद्य स्वातंत्र्यलढ्यातील विजयाच्या स्मृतिप्रित्यर्थ गौतमीपुत्र सातकर्णीने सुरु केलेल्या संवत्सराचा पहिला दिवस….माझ्या सर्व मित्रांना स्वातंत्र्यदिनाच्या आणि नववर्षदिनाच्या मंगलमय शुभेच्छा\nगुढीपाडवा. एक मंगल दिवस. गौतमीपूत्र सात��र्णी या महावीराने नहपान या शक क्षत्रपावर विजय मिळवून दक्खन स्वतंत्र केला तो स्वातंत्र्यदिन. या विजयाचे स्मरण असलेल्या शालिवाहन शकाचा वर्षारंभ. आजही आपण गुढ्या उभारून हा विजयोत्सव साजरा करत असतो. परंतू या विजयाचा महान शिल्पकार गौतमीपुत्राबाबत आणि या विजयाबाबत आपल्याला किती माहिती असते\nआताच्या महाराष्ट्रात उदयाला आलेले परंतु उत्तरेत गुजरात, मध्यप्रदेश ते खाली दक्षीणेत महाराष्ट्रासहित कर्नाटक, गोवा आणि आंध्रापर्यंत साडेचारशे वर्ष एवढा प्रदिर्घ काळ सत्ता गाजवणारे एकमेव घराणे झाले, ते म्हणजे सातवाहन घराणे. इसवीपुर्व २३० मद्धे हे घराणे उदयाला आले. जुन्नर ही त्यांची पहिली राजधानी होती. छिमुक सातवाहन हा या घराण्याचा संस्थापक मानला जातो. तत्कालीन काण्व राजांचा पराभव करून त्यांनी महाराष्ट्र व मध्य भारतावर आपली सत्ता कायम केली. ती पुढे साडेचारशे वर्ष टिकली. भारतात एवढा प्रदिर्घ काळ सत्ता चालवणारे दुसरे घराणे झाले नाही. मध्य आणि दक्षीण भारताच्या संस्कृतीवर कधीही न पुसणारा परिणाम या घराण्याने केला.\nकोण होते हे सातवाहन पुराणांत त्यांना आंध्र असे म्हटले आहे. आंध्र म्हणजे ऐतरेय ब्राह्मण व महाभारतात ज्यांचा उल्लेख औंड्र असा आला आहे त्या वंशाचे. हा भारतातील पुंड्र, मुतीब, शबर ई. जमातींप्रमाणे एक अवैदिक वंश होता. मुळचा हा पशुपालक समाज. महाभारतात औंड्रांना असूर राजा महाबळीचा पुत्र असे निर्देशिलेले आहे. औंड्र समाज दक्षीणेत पुरातन कालापासून वावरत होता. आजचे ऒडिशा, आंध्र ही प्रदेशनामेही औंड्रांवरुनच पडलेली आहेत, यावरुन या समाजाचा व्यापक विस्तार ल्क्षात यावा. मावळालाही “आंदर मावळ” असे म्हटले जाते. सातवाहनांची पहिली राजधानीही याच प्रदेशात असल्याने हा शब्दही आंध्र-औंड्र याचाच अपभ्रंश असावा असे म्हटले तर वावगे होणार नाही.\nसातवाहन काळात त्यांचा व्यापार सुदूर इजिप्त, रोम, अरबस्तान ईत्यादि देशांत फैलावलेला होता. भडोच, कल्याण, चेऊल ई. पश्चिम किनारपट्टीतील बंदरांतून मोठ्या प्रमाणात आयात-निर्याती होत. यांच्याच काळात महाराष्ट्रात गिरीदुर्ग आणि लेण्यांची निर्मितीही मोठ्या प्रमानात झाली. व्यापारासाठीचा आजही प्रसिद्ध असलेला नाणेघाट आणि त्याच घाटात असलेल्या गुंफांतील प्रदिर्घ शिलालेख आणि सातवाहनांचे प्रतिमागृह त्यांच्या वैभवाची साक्ष आहेत. केवळ हेच घराणे दक्षीणेत बळकट राहिल्याने उत्तरेत सर्वस्वी सत्ता गाजवणारे कुशाण घराणे दक्खनेत कधीच पाय रोवू शकले नाही. त्यांच्या राजकाळात साहित्य संस्कृतीने वैभवाचे टोक गाठले होते. हालाची “गाथा सप्तशती”, गुणाढ्याचे “कथा सरित्सागर”, वररुचीचे माहाराष्ट्री प्राकृताचे व्याकरण अशा अजरामर कृती त्यांच्याच काळात लिहिल्या गेल्या. हाल सातवाहनाने आपल्या बलाढ्य आरमारातून श्रीलंकेवर स्वारी करून तेथील राजकन्या लिलावती याच्याशी कसा विवाह केला याचे कल्पनारम्य चित्रण “लीलावई” या काव्यग्रंथात आले आहे.\nएवढा प्रदिर्घ काळ सत्ता चालवतांना चढ-उताराचेही प्रसंगही येणे स्वाभाविक होते. गौतमीपुत्र सातकर्णी सत्तेवर आला तेंव्हा अशीच बिकट परिस्थिती होती. क्षहरात घराण्यातील शकवंशीय नहपानाने गौतमीपुत्राच्या दुर्बल पूर्वजांवर वारंवार आक्रमणे करुन माळव्यापासून दक्षिणेपर्यंत असलेली सातवाहनांची सत्ता निष्प्रभ केली. इतकी की गौतमीपुत्र राजा झाला तंव्हा त्याच्या ताब्यात साताऱ्याचा काही भाग सोडला तर काहीच उरले नाही. कोकण-गोमंतकही नहपानाने हिरावून घेतला असल्याने तेथल्या बंदरांतून चालणारा व्यापारही नहपानाच्या हाती गेला. मध्यभारत ते दक्खनची प्रजा एका अर्थाने गुलाम झाली. पराकोटीचे शोषण सुरु झाले\nनहपान हा क्षहरात घराण्यातील पश्चिमेवर राज्य करणारा एक क्षत्रप होता. मुळचे हे क्षत्रप कुशाणांचे अधिकारी, पण कुशाणांची सत्ता खिळखिळी झाल्यावर ते स्वतंत्र बनले. इ.स. ३२ मद्धे नहपान सत्तेवर आला. तो अत्यंत महत्वाकांक्षी होता. या काळातील सुंदर, चकोर वगैरे सातवाहन राजे दुर्बळ निघाले. याचा फायदा घेत त्याने सातत्याने स्वा-या करत सातवाहनांचा बहुतेक प्रदेश जिंकुन घेतला. गौतमीपुत्र सातवाहन सत्तेवर आला तेंव्हा सातारा-क-हाड एवढाच भाग त्याच्या स्वामित्वाखाली होता.\nपरंतु गौतमीपुत्र हा अत्यंत पराक्रमी पुरुष होता. त्याने नहपानावर सलग आक्रमणे सुरू केली. जवळपास वीस वर्ष त्याने नहपानाशी संघर्ष केला. त्याला पूर्वजांनी उभारलेल्या गिरिदुर्गांचाही त्याला उपयोग झाला. त्याने शक्तीबरोबरच युक्तीचाही वापर केला. डॉ. अजय मित्र शास्त्री जैन परंपरेचा हवाला देऊन लिहितात, ‘गौतमीपुत्राने शेवटी आपल्या हेरांचा वापर करुन नहपानाला विपुल दानधर्म करायला प्रोत्साहित केले व त्यामुळेच नहपानाचा विनाश करण्यात गौतमीपुत्र यशस्वी झाला ही केवळ दंतकथा मानता येत नाही.’\nशेवटी नाशिक जवळ अतिशय निकराचे युद्ध करुन गौतमीपुत्राने नहपानाचा समूळ पराभव केला. त्याला ठार मारले. नाशिक येथील लेण्यातील एका शिलालेखात गौतमीपुत्र अभिमानाने नोंदवतो- “खखरात (क्षहरात) वंस निर्वंस करस”\nएका अर्थाने हा महाविजय होता. परकीय शकांच्या जवळपास तावडीत गेलेले आपले विशाल साम्राज्य गौतमीपुत्राने आपल्या नितांत पराक्रमाने परत जिंकून घेतले. पुढे दिडशे वर्ष या साम्राज्याकडे वाकड्या नजरेने पाहायचे सामर्थ्य कोणात आले नाही.\nनहपानावरील हा अद्वितीय असा विजय मिळाला तो दिवस म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा होय. इसवी सनाच्या ७८ मध्ये ही क्रांती घडली. हा विजयोत्सव प्रजा गुढ्या उभारून साजरा करणे स्वाभाविक होते. तोच दिवस बनला गुढीपाडवा. अखिल दक्खनेच्या स्वातंत्र्याचा दिवस. या दिवसापासून गौतमीपुत्राने संवत्सर सुरु केले ते म्हनजे सालाहन (शालिवाहन नव्हे) शक. या विजयानंतर गौतमीपुत्राने आपले साम्राज्य एवढे बलाढ्य केले की त्याला भारतीय इतिहासात तोड नाही. ‘तीन समुद्रांचे पाणी प्यायलेले घोडे ज्याच्याकडे आहेत असे ते सातवाहन’ अशी सार्थ उपाधी त्यांना मिळाली.\nआपल्या अनेक सणांमागे एक अद्भुत असा इतिहास दडलेला असतो. परंतू पुराणकारांनी मात्र प्रत्येक सणाचे वैदीकीकरण करण्याच्या प्रयत्नात इतिहास बाजूला ठेवून धामिर्क स्तोम तेवढे वाढवल्याचे दिसते. उदाहरणार्थ गुढीपाडव्याच्या (चैत्र शुद्ध प्रतिपदा) दिवशी ब्रह्मादेवाने सृष्टीची निर्मिती करून कालगणनाही सुरू केली अशी कथा ब्रह्मापुराणात व व्रतराजात येते. कधी रामाचाही संबंध गुढीपाडव्याशी जोडला जातो. पण इसवी सन ७८ पासूनच शालीवाहन शकाचे पहिले वर्ष का गणले जाते यावर कोणी विचार केलेला दिसत नाही. नहपानाचा मृत्यू सन ७८ मद्धेच झाला याबाबत विद्वान इतिहासकारांनाही शंका नाही. या सणागील मुळ उद्देश्य गौतमीपुत्र सातकर्णीने नहपान या शक (क्षत्रप) राजावर मिळवलेल्या अद्भुत विजयाचा आनंदोत्सव साजरा करणे हा आहे हे सहसा आपल्याला माहीत नसते.\nदुसरे महत्वाचे असे कि “शालिवाहन शक” असा मुळात शब्दच नाही. शालिवाहन हा शब्द मूळ प्राकृतातील ‘सालाहन’ असा आहे. प्राकृत भाषेचे संस्कृतीकरण करण्याचा अवाढव्य प्रयत्न इसवी सनाच्या दुस-या शतकात सुरू झाला. तेव्हा मूळ प्राकृत नावे, शब्द बदलण्यात आले. सातवाहनांच्या तत्कालीन शिलालेखांमध्येही “सालाहन” अशीच नोंद आहे, शालिवाहन नव्हे. ज्या साली शकांचे हनन केले तो म्हणजे सालाहन शक असा त्याचा सरळ अर्थ आहे. परंतू संस्कृतीकरणामुळे सालाहनचे “शालिवाहन” केले गेले व शालिवाहन नांवाचा कोनताही राजा झाला नसल्याने शालिवाहन शकाभोवती खोट्या कथा निर्माण करून मुळ इतिहास पुसण्याचा प्रयत्न केला गेला ही दुर्दैवी बाब आहे.\nखरे तर सातवाहनांमुळे उत्तरेकडून सतत होणा-या आक्रमणांपासून साडेचारशे वर्ष दक्षीण सुरक्षित राहिली. आपली संस्कृती भेसळीपासून सुरक्षित राहिली. शक-हुण-कुशाण अशा आक्रमकांना नर्मदेपलीकडेच ठेवण्यात यश मिळाले. गौतमीपूत्र सातकर्णीने आपल्या पराक्रमाच्या जोरावर शकांचे संकट हरण केले. नहपानासारख्या बलाढ्य शकाचा नुसता पराजयच केला नाही तर त्याला रणांगनात ठार मारून निर्वंश केले. हा आपल्या इतिहासातील पहिला स्वातंत्र्यलढा. ज्या दिवशी हा अलौकिक विजय मिलाला तो आपण गुढीपाडवा म्हनून साजरा करतो. जेथे जेथे सातवाहनांचे साम्राज्य होते बव्हंशी त्याच प्रदेशांत गुढीपाडवा साजरा केला जातो हेसुद्धा लक्षात ठेवले पाहिजे.\nम्हणजे लोकांची स्मृती आपल्या एका महान सम्राटालाच दरवर्षी मानवंदना देत आलीच आहे…\nपण मूळ इतिहास पुसटला गेला असतांना.\nगुढीपाडवा साजरा करतांना गौतमीपूत्र सातकर्णी या महान सम्राटाला पुन्हा अभिवादन करुयात\n‘गुढीपाडवा…महाराष्ट्राच्या आद्य स्वातंत्र्यलढ्यातील विजयाच्या स्मृतिप्रित्यर्थ गौतमीपुत्र सातकर्णीने सुरु केलेल्या संवत्सराचा पहिला दिवस….माझ्या सर्व मित्रांना स्वातंत्र्यदिनाच्या आणि नववर्षदिनाच्या मंगलमय शुभेच्छा ====== गुढीपाडवा. एक मंगल दिवस. गौतमीपूत्र सातकर्णी या महावीराने नहपान या शक क्षत्रपावर विजय मिळवून दक्खन स्वतंत्र केला तो स्वातंत्र्यदिन. या विजयाचे स्मरण असलेल्या शालिवाहन शकाचा वर्षारंभ. आजही आपण गुढ्या उभारून हा विजयोत्सव साजरा करत असतो. परंतू या विजयाचा महान शिल्पकार गौतमीपुत्राबाबत आणि या विजयाबाबत आपल्याला किती माहिती असते ====== गुढीपाडवा. एक मंगल दिवस. गौतमीपूत्र सातकर्णी या महावीराने नहपान या शक क्षत्रपावर विजय मिळवून दक्खन स्वतंत्र के��ा तो स्वातंत्र्यदिन. या विजयाचे स्मरण असलेल्या शालिवाहन शकाचा वर्षारंभ. आजही आपण गुढ्या उभारून हा विजयोत्सव साजरा करत असतो. परंतू या विजयाचा महान शिल्पकार गौतमीपुत्राबाबत आणि या विजयाबाबत आपल्याला किती माहिती असते आताच्या महाराष्ट्रात उदयाला आलेले परंतु उत्तरेत गुजरात, मध्यप्रदेश ते खाली दक्षीणेत महाराष्ट्रासहित कर्नाटक, गोवा आणि आंध्रापर्यंत साडेचारशे वर्ष एवढा प्रदिर्घ काळ सत्ता गाजवणारे एकमेव घराणे झाले, ते म्हणजे सातवाहन घराणे. इसवीपुर्व २३० मद्धे हे घराणे उदयाला आले. जुन्नर ही त्यांची पहिली राजधानी होती. छिमुक सातवाहन हा या घराण्याचा संस्थापक मानला जातो. तत्कालीन काण्व राजांचा पराभव करून त्यांनी महाराष्ट्र व मध्य भारतावर आपली सत्ता कायम केली. ती पुढे साडेचारशे वर्ष टिकली. भारतात एवढा प्रदिर्घ काळ सत्ता चालवणारे दुसरे घराणे झाले नाही. मध्य आणि दक्षीण भारताच्या संस्कृतीवर कधीही न पुसणारा परिणाम या घराण्याने केला. कोण होते हे सातवाहन आताच्या महाराष्ट्रात उदयाला आलेले परंतु उत्तरेत गुजरात, मध्यप्रदेश ते खाली दक्षीणेत महाराष्ट्रासहित कर्नाटक, गोवा आणि आंध्रापर्यंत साडेचारशे वर्ष एवढा प्रदिर्घ काळ सत्ता गाजवणारे एकमेव घराणे झाले, ते म्हणजे सातवाहन घराणे. इसवीपुर्व २३० मद्धे हे घराणे उदयाला आले. जुन्नर ही त्यांची पहिली राजधानी होती. छिमुक सातवाहन हा या घराण्याचा संस्थापक मानला जातो. तत्कालीन काण्व राजांचा पराभव करून त्यांनी महाराष्ट्र व मध्य भारतावर आपली सत्ता कायम केली. ती पुढे साडेचारशे वर्ष टिकली. भारतात एवढा प्रदिर्घ काळ सत्ता चालवणारे दुसरे घराणे झाले नाही. मध्य आणि दक्षीण भारताच्या संस्कृतीवर कधीही न पुसणारा परिणाम या घराण्याने केला. कोण होते हे सातवाहन पुराणांत त्यांना आंध्र असे म्हटले आहे. आंध्र म्हणजे ऐतरेय ब्राह्मण व महाभारतात ज्यांचा उल्लेख औंड्र असा आला आहे त्या वंशाचे. हा भारतातील पुंड्र, मुतीब, शबर ई. जमातींप्रमाणे एक अवैदिक वंश होता. मुळचा हा पशुपालक समाज. महाभारतात औंड्रांना असूर राजा महाबळीचा पुत्र असे निर्देशिलेले आहे. औंड्र समाज दक्षीणेत पुरातन कालापासून वावरत होता. आजचे ऒडिशा, आंध्र ही प्रदेशनामेही औंड्रांवरुनच पडलेली आहेत, यावरुन या समाजाचा व्यापक विस्तार ल्क्षात यावा. माव���ालाही “आंदर मावळ” असे म्हटले जाते. सातवाहनांची पहिली राजधानीही याच प्रदेशात असल्याने हा शब्दही आंध्र-औंड्र याचाच अपभ्रंश असावा असे म्हटले तर वावगे होणार नाही. सातवाहन काळात त्यांचा व्यापार सुदूर इजिप्त, रोम, अरबस्तान ईत्यादि देशांत फैलावलेला होता. भडोच, कल्याण, चेऊल ई. पश्चिम किनारपट्टीतील बंदरांतून मोठ्या प्रमाणात आयात-निर्याती होत. यांच्याच काळात महाराष्ट्रात गिरीदुर्ग आणि लेण्यांची निर्मितीही मोठ्या प्रमानात झाली. व्यापारासाठीचा आजही प्रसिद्ध असलेला नाणेघाट आणि त्याच घाटात असलेल्या गुंफांतील प्रदिर्घ शिलालेख आणि सातवाहनांचे प्रतिमागृह त्यांच्या वैभवाची साक्ष आहेत. केवळ हेच घराणे दक्षीणेत बळकट राहिल्याने उत्तरेत सर्वस्वी सत्ता गाजवणारे कुशाण घराणे दक्खनेत कधीच पाय रोवू शकले नाही. त्यांच्या राजकाळात साहित्य संस्कृतीने वैभवाचे टोक गाठले होते. हालाची “गाथा सप्तशती”, गुणाढ्याचे “कथा सरित्सागर”, वररुचीचे माहाराष्ट्री प्राकृताचे व्याकरण अशा अजरामर कृती त्यांच्याच काळात लिहिल्या गेल्या. हाल सातवाहनाने आपल्या बलाढ्य आरमारातून श्रीलंकेवर स्वारी करून तेथील राजकन्या लिलावती याच्याशी कसा विवाह केला याचे कल्पनारम्य चित्रण “लीलावई” या काव्यग्रंथात आले आहे. एवढा प्रदिर्घ काळ सत्ता चालवतांना चढ-उताराचेही प्रसंगही येणे स्वाभाविक होते. गौतमीपुत्र सातकर्णी सत्तेवर आला तेंव्हा अशीच बिकट परिस्थिती होती. क्षहरात घराण्यातील शकवंशीय नहपानाने गौतमीपुत्राच्या दुर्बल पूर्वजांवर वारंवार आक्रमणे करुन माळव्यापासून दक्षिणेपर्यंत असलेली सातवाहनांची सत्ता निष्प्रभ केली. इतकी की गौतमीपुत्र राजा झाला तंव्हा त्याच्या ताब्यात साताऱ्याचा काही भाग सोडला तर काहीच उरले नाही. कोकण-गोमंतकही नहपानाने हिरावून घेतला असल्याने तेथल्या बंदरांतून चालणारा व्यापारही नहपानाच्या हाती गेला. मध्यभारत ते दक्खनची प्रजा एका अर्थाने गुलाम झाली. पराकोटीचे शोषण सुरु झाले नहपान हा क्षहरात घराण्यातील पश्चिमेवर राज्य करणारा एक क्षत्रप होता. मुळचे हे क्षत्रप कुशाणांचे अधिकारी, पण कुशाणांची सत्ता खिळखिळी झाल्यावर ते स्वतंत्र बनले. इ.स. ३२ मद्धे नहपान सत्तेवर आला. तो अत्यंत महत्वाकांक्षी होता. या काळातील सुंदर, चकोर वगैरे सातवाहन रा��े दुर्बळ निघाले. याचा फायदा घेत त्याने सातत्याने स्वा-या करत सातवाहनांचा बहुतेक प्रदेश जिंकुन घेतला. गौतमीपुत्र सातवाहन सत्तेवर आला तेंव्हा सातारा-क-हाड एवढाच भाग त्याच्या स्वामित्वाखाली होता. परंतु गौतमीपुत्र हा अत्यंत पराक्रमी पुरुष होता. त्याने नहपानावर सलग आक्रमणे सुरू केली. जवळपास वीस वर्ष त्याने नहपानाशी संघर्ष केला. त्याला पूर्वजांनी उभारलेल्या गिरिदुर्गांचाही त्याला उपयोग झाला. त्याने शक्तीबरोबरच युक्तीचाही वापर केला. डॉ. अजय मित्र शास्त्री जैन परंपरेचा हवाला देऊन लिहितात, ‘गौतमीपुत्राने शेवटी आपल्या हेरांचा वापर करुन नहपानाला विपुल दानधर्म करायला प्रोत्साहित केले व त्यामुळेच नहपानाचा विनाश करण्यात गौतमीपुत्र यशस्वी झाला ही केवळ दंतकथा मानता येत नाही.’ शेवटी नाशिक जवळ अतिशय निकराचे युद्ध करुन गौतमीपुत्राने नहपानाचा समूळ पराभव केला. त्याला ठार मारले. नाशिक येथील लेण्यातील एका शिलालेखात गौतमीपुत्र अभिमानाने नोंदवतो- “खखरात (क्षहरात) वंस निर्वंस करस” एका अर्थाने हा महाविजय होता. परकीय शकांच्या जवळपास तावडीत गेलेले आपले विशाल साम्राज्य गौतमीपुत्राने आपल्या नितांत पराक्रमाने परत जिंकून घेतले. पुढे दिडशे वर्ष या साम्राज्याकडे वाकड्या नजरेने पाहायचे सामर्थ्य कोणात आले नाही. नहपानावरील हा अद्वितीय असा विजय मिळाला तो दिवस म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा होय. इसवी सनाच्या ७८ मध्ये ही क्रांती घडली. हा विजयोत्सव प्रजा गुढ्या उभारून साजरा करणे स्वाभाविक होते. तोच दिवस बनला गुढीपाडवा. अखिल दक्खनेच्या स्वातंत्र्याचा दिवस. या दिवसापासून गौतमीपुत्राने संवत्सर सुरु केले ते म्हनजे सालाहन (शालिवाहन नव्हे) शक. या विजयानंतर गौतमीपुत्राने आपले साम्राज्य एवढे बलाढ्य केले की त्याला भारतीय इतिहासात तोड नाही. ‘तीन समुद्रांचे पाणी प्यायलेले घोडे ज्याच्याकडे आहेत असे ते सातवाहन’ अशी सार्थ उपाधी त्यांना मिळाली. आपल्या अनेक सणांमागे एक अद्भुत असा इतिहास दडलेला असतो. परंतू पुराणकारांनी मात्र प्रत्येक सणाचे वैदीकीकरण करण्याच्या प्रयत्नात इतिहास बाजूला ठेवून धामिर्क स्तोम तेवढे वाढवल्याचे दिसते. उदाहरणार्थ गुढीपाडव्याच्या (चैत्र शुद्ध प्रतिपदा) दिवशी ब्रह्मादेवाने सृष्टीची निर्मिती करून कालगणनाही सुरू केली अशी कथा ब्रह्मापुराणात व व्रतराजात येते. कधी रामाचाही संबंध गुढीपाडव्याशी जोडला जातो. पण इसवी सन ७८ पासूनच शालीवाहन शकाचे पहिले वर्ष का गणले जाते यावर कोणी विचार केलेला दिसत नाही. नहपानाचा मृत्यू सन ७८ मद्धेच झाला याबाबत विद्वान इतिहासकारांनाही शंका नाही. या सणागील मुळ उद्देश्य गौतमीपुत्र सातकर्णीने नहपान या शक (क्षत्रप) राजावर मिळवलेल्या अद्भुत विजयाचा आनंदोत्सव साजरा करणे हा आहे हे सहसा आपल्याला माहीत नसते. दुसरे महत्वाचे असे कि “शालिवाहन शक” असा मुळात शब्दच नाही. शालिवाहन हा शब्द मूळ प्राकृतातील ‘सालाहन’ असा आहे. प्राकृत भाषेचे संस्कृतीकरण करण्याचा अवाढव्य प्रयत्न इसवी सनाच्या दुस-या शतकात सुरू झाला. तेव्हा मूळ प्राकृत नावे, शब्द बदलण्यात आले. सातवाहनांच्या तत्कालीन शिलालेखांमध्येही “सालाहन” अशीच नोंद आहे, शालिवाहन नव्हे. ज्या साली शकांचे हनन केले तो म्हणजे सालाहन शक असा त्याचा सरळ अर्थ आहे. परंतू संस्कृतीकरणामुळे सालाहनचे “शालिवाहन” केले गेले व शालिवाहन नांवाचा कोनताही राजा झाला नसल्याने शालिवाहन शकाभोवती खोट्या कथा निर्माण करून मुळ इतिहास पुसण्याचा प्रयत्न केला गेला ही दुर्दैवी बाब आहे. खरे तर सातवाहनांमुळे उत्तरेकडून सतत होणा-या आक्रमणांपासून साडेचारशे वर्ष दक्षीण सुरक्षित राहिली. आपली संस्कृती भेसळीपासून सुरक्षित राहिली. शक-हुण-कुशाण अशा आक्रमकांना नर्मदेपलीकडेच ठेवण्यात यश मिळाले. गौतमीपूत्र सातकर्णीने आपल्या पराक्रमाच्या जोरावर शकांचे संकट हरण केले. नहपानासारख्या बलाढ्य शकाचा नुसता पराजयच केला नाही तर त्याला रणांगनात ठार मारून निर्वंश केले. हा आपल्या इतिहासातील पहिला स्वातंत्र्यलढा. ज्या दिवशी हा अलौकिक विजय मिलाला तो आपण गुढीपाडवा म्हनून साजरा करतो. जेथे जेथे सातवाहनांचे साम्राज्य होते बव्हंशी त्याच प्रदेशांत गुढीपाडवा साजरा केला जातो हेसुद्धा लक्षात ठेवले पाहिजे. म्हणजे लोकांची स्मृती आपल्या एका महान सम्राटालाच दरवर्षी मानवंदना देत आलीच आहे… पण मूळ इतिहास पुसटला गेला असतांना. गुढीपाडवा साजरा करतांना गौतमीपूत्र सातकर्णी या महान सम्राटाला पुन्हा अभिवादन करुयात पुराणांत त्यांना आंध्र असे म्हटले आहे. आंध्र म्हणजे ऐतरेय ब्राह्मण व महाभारतात ज्यांचा उल्लेख औंड्र असा आला आहे त��या वंशाचे. हा भारतातील पुंड्र, मुतीब, शबर ई. जमातींप्रमाणे एक अवैदिक वंश होता. मुळचा हा पशुपालक समाज. महाभारतात औंड्रांना असूर राजा महाबळीचा पुत्र असे निर्देशिलेले आहे. औंड्र समाज दक्षीणेत पुरातन कालापासून वावरत होता. आजचे ऒडिशा, आंध्र ही प्रदेशनामेही औंड्रांवरुनच पडलेली आहेत, यावरुन या समाजाचा व्यापक विस्तार ल्क्षात यावा. मावळालाही “आंदर मावळ” असे म्हटले जाते. सातवाहनांची पहिली राजधानीही याच प्रदेशात असल्याने हा शब्दही आंध्र-औंड्र याचाच अपभ्रंश असावा असे म्हटले तर वावगे होणार नाही. सातवाहन काळात त्यांचा व्यापार सुदूर इजिप्त, रोम, अरबस्तान ईत्यादि देशांत फैलावलेला होता. भडोच, कल्याण, चेऊल ई. पश्चिम किनारपट्टीतील बंदरांतून मोठ्या प्रमाणात आयात-निर्याती होत. यांच्याच काळात महाराष्ट्रात गिरीदुर्ग आणि लेण्यांची निर्मितीही मोठ्या प्रमानात झाली. व्यापारासाठीचा आजही प्रसिद्ध असलेला नाणेघाट आणि त्याच घाटात असलेल्या गुंफांतील प्रदिर्घ शिलालेख आणि सातवाहनांचे प्रतिमागृह त्यांच्या वैभवाची साक्ष आहेत. केवळ हेच घराणे दक्षीणेत बळकट राहिल्याने उत्तरेत सर्वस्वी सत्ता गाजवणारे कुशाण घराणे दक्खनेत कधीच पाय रोवू शकले नाही. त्यांच्या राजकाळात साहित्य संस्कृतीने वैभवाचे टोक गाठले होते. हालाची “गाथा सप्तशती”, गुणाढ्याचे “कथा सरित्सागर”, वररुचीचे माहाराष्ट्री प्राकृताचे व्याकरण अशा अजरामर कृती त्यांच्याच काळात लिहिल्या गेल्या. हाल सातवाहनाने आपल्या बलाढ्य आरमारातून श्रीलंकेवर स्वारी करून तेथील राजकन्या लिलावती याच्याशी कसा विवाह केला याचे कल्पनारम्य चित्रण “लीलावई” या काव्यग्रंथात आले आहे. एवढा प्रदिर्घ काळ सत्ता चालवतांना चढ-उताराचेही प्रसंगही येणे स्वाभाविक होते. गौतमीपुत्र सातकर्णी सत्तेवर आला तेंव्हा अशीच बिकट परिस्थिती होती. क्षहरात घराण्यातील शकवंशीय नहपानाने गौतमीपुत्राच्या दुर्बल पूर्वजांवर वारंवार आक्रमणे करुन माळव्यापासून दक्षिणेपर्यंत असलेली सातवाहनांची सत्ता निष्प्रभ केली. इतकी की गौतमीपुत्र राजा झाला तंव्हा त्याच्या ताब्यात साताऱ्याचा काही भाग सोडला तर काहीच उरले नाही. कोकण-गोमंतकही नहपानाने हिरावून घेतला असल्याने तेथल्या बंदरांतून चालणारा व्यापारही नहपानाच्या हाती गेला. मध्यभा���त ते दक्खनची प्रजा एका अर्थाने गुलाम झाली. पराकोटीचे शोषण सुरु झाले नहपान हा क्षहरात घराण्यातील पश्चिमेवर राज्य करणारा एक क्षत्रप होता. मुळचे हे क्षत्रप कुशाणांचे अधिकारी, पण कुशाणांची सत्ता खिळखिळी झाल्यावर ते स्वतंत्र बनले. इ.स. ३२ मद्धे नहपान सत्तेवर आला. तो अत्यंत महत्वाकांक्षी होता. या काळातील सुंदर, चकोर वगैरे सातवाहन राजे दुर्बळ निघाले. याचा फायदा घेत त्याने सातत्याने स्वा-या करत सातवाहनांचा बहुतेक प्रदेश जिंकुन घेतला. गौतमीपुत्र सातवाहन सत्तेवर आला तेंव्हा सातारा-क-हाड एवढाच भाग त्याच्या स्वामित्वाखाली होता. परंतु गौतमीपुत्र हा अत्यंत पराक्रमी पुरुष होता. त्याने नहपानावर सलग आक्रमणे सुरू केली. जवळपास वीस वर्ष त्याने नहपानाशी संघर्ष केला. त्याला पूर्वजांनी उभारलेल्या गिरिदुर्गांचाही त्याला उपयोग झाला. त्याने शक्तीबरोबरच युक्तीचाही वापर केला. डॉ. अजय मित्र शास्त्री जैन परंपरेचा हवाला देऊन लिहितात, ‘गौतमीपुत्राने शेवटी आपल्या हेरांचा वापर करुन नहपानाला विपुल दानधर्म करायला प्रोत्साहित केले व त्यामुळेच नहपानाचा विनाश करण्यात गौतमीपुत्र यशस्वी झाला ही केवळ दंतकथा मानता येत नाही.’ शेवटी नाशिक जवळ अतिशय निकराचे युद्ध करुन गौतमीपुत्राने नहपानाचा समूळ पराभव केला. त्याला ठार मारले. नाशिक येथील लेण्यातील एका शिलालेखात गौतमीपुत्र अभिमानाने नोंदवतो- “खखरात (क्षहरात) वंस निर्वंस करस” एका अर्थाने हा महाविजय होता. परकीय शकांच्या जवळपास तावडीत गेलेले आपले विशाल साम्राज्य गौतमीपुत्राने आपल्या नितांत पराक्रमाने परत जिंकून घेतले. पुढे दिडशे वर्ष या साम्राज्याकडे वाकड्या नजरेने पाहायचे सामर्थ्य कोणात आले नाही. नहपानावरील हा अद्वितीय असा विजय मिळाला तो दिवस म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा होय. इसवी सनाच्या ७८ मध्ये ही क्रांती घडली. हा विजयोत्सव प्रजा गुढ्या उभारून साजरा करणे स्वाभाविक होते. तोच दिवस बनला गुढीपाडवा. अखिल दक्खनेच्या स्वातंत्र्याचा दिवस. या दिवसापासून गौतमीपुत्राने संवत्सर सुरु केले ते म्हनजे सालाहन (शालिवाहन नव्हे) शक. या विजयानंतर गौतमीपुत्राने आपले साम्राज्य एवढे बलाढ्य केले की त्याला भारतीय इतिहासात तोड नाही. ‘तीन समुद्रांचे पाणी प्यायलेले घोडे ज्याच्याकडे आहेत असे ते सातवाहन’ अशी सार्थ उपाधी त्यांना मिळाली. आपल्या अनेक सणांमागे एक अद्भुत असा इतिहास दडलेला असतो. परंतू पुराणकारांनी मात्र प्रत्येक सणाचे वैदीकीकरण करण्याच्या प्रयत्नात इतिहास बाजूला ठेवून धामिर्क स्तोम तेवढे वाढवल्याचे दिसते. उदाहरणार्थ गुढीपाडव्याच्या (चैत्र शुद्ध प्रतिपदा) दिवशी ब्रह्मादेवाने सृष्टीची निर्मिती करून कालगणनाही सुरू केली अशी कथा ब्रह्मापुराणात व व्रतराजात येते. कधी रामाचाही संबंध गुढीपाडव्याशी जोडला जातो. पण इसवी सन ७८ पासूनच शालीवाहन शकाचे पहिले वर्ष का गणले जाते यावर कोणी विचार केलेला दिसत नाही. नहपानाचा मृत्यू सन ७८ मद्धेच झाला याबाबत विद्वान इतिहासकारांनाही शंका नाही. या सणागील मुळ उद्देश्य गौतमीपुत्र सातकर्णीने नहपान या शक (क्षत्रप) राजावर मिळवलेल्या अद्भुत विजयाचा आनंदोत्सव साजरा करणे हा आहे हे सहसा आपल्याला माहीत नसते. दुसरे महत्वाचे असे कि “शालिवाहन शक” असा मुळात शब्दच नाही. शालिवाहन हा शब्द मूळ प्राकृतातील ‘सालाहन’ असा आहे. प्राकृत भाषेचे संस्कृतीकरण करण्याचा अवाढव्य प्रयत्न इसवी सनाच्या दुस-या शतकात सुरू झाला. तेव्हा मूळ प्राकृत नावे, शब्द बदलण्यात आले. सातवाहनांच्या तत्कालीन शिलालेखांमध्येही “सालाहन” अशीच नोंद आहे, शालिवाहन नव्हे. ज्या साली शकांचे हनन केले तो म्हणजे सालाहन शक असा त्याचा सरळ अर्थ आहे. परंतू संस्कृतीकरणामुळे सालाहनचे “शालिवाहन” केले गेले व शालिवाहन नांवाचा कोनताही राजा झाला नसल्याने शालिवाहन शकाभोवती खोट्या कथा निर्माण करून मुळ इतिहास पुसण्याचा प्रयत्न केला गेला ही दुर्दैवी बाब आहे. खरे तर सातवाहनांमुळे उत्तरेकडून सतत होणा-या आक्रमणांपासून साडेचारशे वर्ष दक्षीण सुरक्षित राहिली. आपली संस्कृती भेसळीपासून सुरक्षित राहिली. शक-हुण-कुशाण अशा आक्रमकांना नर्मदेपलीकडेच ठेवण्यात यश मिळाले. गौतमीपूत्र सातकर्णीने आपल्या पराक्रमाच्या जोरावर शकांचे संकट हरण केले. नहपानासारख्या बलाढ्य शकाचा नुसता पराजयच केला नाही तर त्याला रणांगनात ठार मारून निर्वंश केले. हा आपल्या इतिहासातील पहिला स्वातंत्र्यलढा. ज्या दिवशी हा अलौकिक विजय मिलाला तो आपण गुढीपाडवा म्हनून साजरा करतो. जेथे जेथे सातवाहनांचे साम्राज्य होते बव्हंशी त्याच प्रदेशांत गुढीपाडवा साजरा केला जातो हेसुद्धा लक्षात ठे��ले पाहिजे. म्हणजे लोकांची स्मृती आपल्या एका महान सम्राटालाच दरवर्षी मानवंदना देत आलीच आहे… पण मूळ इतिहास पुसटला गेला असतांना. गुढीपाडवा साजरा करतांना गौतमीपूत्र सातकर्णी या महान सम्राटाला पुन्हा अभिवादन करुयात\n(लेखक हे नामवंत संशोधक व विचारवंत आहेत )\nPrevious articleभाजपा – राष्ट्रवादीची अर्थपूर्ण चुंबाचुंबी\nNext articleतरुण पिढीचा खुलेपणा हीच त्यांची ताकद -सचिन परब\nअविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.\nरेड लाईट डायरीज: शोध मालतीचा\n- डॉ श्रीराम लागू\nरेड लाईट डायरीज : झुबेदा\nसौ.सविता जयंतराव धर्माधिकारी March 19, 2018 At 12:14 pm\nअत्यंत उपयुक्त व पुराव्यानिशी दिलेला इतिहास. गुढीपाडवा या सणासाठी उपयुक्त\nडॉ. माईसाहेब : आंबेडकरांच्या समर्पित जीवनसाथी\nभालचंद्र नेमाडे : एक आरभाट रसायन\nशरद पवारांच्या मनात काय \nकट्टर धर्मवाद्यांच्या मुस्काटात हाणणारे नामदेवराय\nफाईव्ह-जी आणि पत्रकारितेतील बदलांची पंचसूत्री\nमाय सिस्टर्स अँड ब्रदर्स…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/business/business-news/investors-lost-1-6-lakh-cr-market-cap/articleshow/51702687.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article2", "date_download": "2020-05-29T15:10:15Z", "digest": "sha1:JCNM7RELZZMWVNMWBYL7PIHU2EKP4QPI", "length": 11013, "nlines": 108, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nगुंतवणूकदारांना बसला १.६ लाख कोटींचा फटका\nरिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी मंगळवारी पतधोरणाचा आढावा जाहीर केल्यानंतर फायदा मिळवण्यासाठी झालेली विक्री आणि जागतिक मंदीच्या संकेतांमुळे मुंबई शेअर बाजाराचा निर्���ेशांक (सेन्सेक्स) ५१६ अंकांनी घसरून २४,८८३ अंकांवर बंद झाला.\nवृत्तसंस्था, मुंबई रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी मंगळवारी पतधोरणाचा आढावा जाहीर केल्यानंतर फायदा मिळवण्यासाठी झालेली विक्री आणि जागतिक मंदीच्या संकेतांमुळे मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक (सेन्सेक्स) ५१६ अंकांनी घसरून २४,८८३ अंकांवर बंद झाला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) १५१ अंकांनी घसरून ७,६०३च्या पातळीवर बंद झाला. शेअर बाजारातील या घसरणीमुळे दिवसभरात गुंतवणूकदारांचे १.६ लाख कोटी रुपये बुडाले.\nसत्रांतर्गत व्यवहारांमध्ये बँकिंग क्षेत्रातील शेअरमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण पाहायला मिळाली. बँकिंग निर्देशांक चार टक्क्यांनी घसरला. ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि कॅनरा बँकेच्या शेअरमध्ये सहा टक्क्यांची घसरण झाली. युनियन बँक, बँक ऑफ इंडिया, आंध्र बँक आणि स्टेट बँकेचे शेअर पाच टक्क्यांनी घसरले. या शिवाय वाहन उद्योगाच्या निर्देशांकातही ३.१२ टक्क्यांची घट झाली. बिहार सरकारने सर्वप्रकारच्या दारुला प्रतिबंध करण्याचा निर्णय घेतल्यानंतर मद्य उद्योगाच्या शेअरमध्येही मोठी घसरण पाहण्यास मिळाली. युनायटेड स्पिरीट्स, रेडिको खेतान, ग्लोबल स्पिरिट्स आणि युनायटेड ब्रुअरिज होल्डिंग आदी कंपन्यांच्या शेअरमध्ये १ ते ४ टक्के घसरण झाली.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nसोनं झालं स्वस्त ; सलग तिसऱ्या सत्रात सोने दरात घसरण...\nलॉकडाउन मुदतवाढ अत्यंत घातक; आनंद महिंद्रांचे रोखठोक मत...\n ४.७५ कोटी भारतीयांची माहिती विकली\nदेशात महामंदी अटळ; अर्थव्यवस्था ५ % आक्रसणार...\nसोने महागले ; तेजी मागील हे आहे कारण...\nआर्थिक नववर्षात हे कराच..महत्तवाचा लेख\nविजय मल्ल्याला मोठा झटका\nएअर इंडियाकडून प्रवाशांसाठी मोठी घोषणा\nRBI च्या महत्वाच्या घोषणा\nतर करोनाचा धोका आणखी वाढेल; IMFने दिला इशारा\nशाळा १ जुलैला सुरू करण्याचा विचार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती\nतीन दिवसात सेन्सेक्सची १५०० अंकांची कमाई ; गुंतवणूकदार मालामाल\n... म्हणून अमिताभ आणि जया यांच्या लग्नात होते फक्त पाच व-हाडी\nपुलवामातील स्फोटकांनी भरलेली कार हिजबुलच्या दहशतवाद्याची; भावाला अटक\nनिर्बंधाचा अमेरिकेनेही विचार करावा; हाँगकाँग सरकारचा इशारा\nप्रसिद्ध गीतकार योगेश गौर यांचं वयाच्या ७७ व्या वर्षी निधन\nमोदी सरकार २.० : या निर्णयांनी गाजवलं पहिलं वर्ष\n करोनाचे संकट नष्ट करण्यासाठी मंदिरात दिला नरबळी\nविद्या बालननं केली 'नटखट' या शॉर्ट फिल्मची निर्मिती\nडोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटला ट्विटरचा पुन्हा आक्षेप\nशाळा १ जुलैला सुरू करण्याचा विचार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती\nCBSE: मार्क वाढवायच्या नावे फसवणूक; बोर्डाने केले सावध\nप्रसिद्ध ज्योतिषी बेजन दारूवाला यांचे निधन; करोनामुळे मृत्यू\n३ हजार रुपयांच्या डिस्काउंटवर मिळतोय हा जबरदस्त फोन, पाहा किंमत\nसकाळी रिकाम्या पोटी पाण्यासह कच्चे लसूण खा, या गंभीर आजारांचा धोका होईल कमी\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/india-news/tmc-behind-violence-in-west-bengal-not-bjp-amit-shah/articleshowprint/69338952.cms", "date_download": "2020-05-29T14:39:07Z", "digest": "sha1:UBTETUXRDVG6IYA72IURZ5Y3242BHGNC", "length": 6900, "nlines": 11, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "सीआरपीएफमुळेच कोलकात्यातून जिवंत बाहेर पडलो: शहा", "raw_content": "\nनवी दिल्ली: पश्चिम बंगालमध्ये मंगळवारी रोड शो दरम्यान झालेल्या हिंसाचाराला भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी तृणमूल काँग्रेसला जबाबदार धरलं आहे. सीआरपीएफची सुरक्षा नसती तर कोलकात्यातून जिवंत बाहेर पडलो नसतो, असं त्यांनी सांगितलं. तसेच तृणमूलच्या कार्यकर्त्यांनीच पंडित ईश्वरचंद विद्यासागर यांचा फोटो फोडल्याचा आरोपही त्यांनी केला.\nमंगळवारी कोलकातामध्ये अमित शहा यांचा रोड शो होता. यावेळी प्रचंड हिंसा घडली. त्यापार्श्वभूमीवर अमित शहा यांनी आज पत्रकार परिषद घेऊन ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. पश्चिम बंगालमध्ये सहा टप्प्यात मतदान पार पडलं. प्रत्येकवेळी पश्चिम बंगालमध्ये हिंसा उसळली. इतर राज्यात कुठेही हिंसक घटना घडल्या नाहीत. याचाच अर्थ पश्चिम बंगालमधील हिंसेला भाजप नव्हे तर तृणमूलच जबाबदार आहे, असं सांगतानाच कालच्या आमच्या रॅलीती�� पोस्टर काढण्यात आले. आमच्या कार्यकर्त्यांना भडकावण्याचा प्रयत्न केला गेला. यावेळी पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली होती, असा आरोप शहा यांनी केला. ममता बॅनर्जी यांनी भाजप आणि माझ्यावर एफआयआर दाखल करण्याची धमकी दिली आहे. आम्ही ममता दीदींच्या धमकीला भीक घालत नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.\nकालच्या रॅलीत एक नव्हे तर तीन हल्ले झाले. तिसऱ्या हल्ल्यात जाळपोळ करण्यात आली. केरोसीन बॉम्ब फेकण्यात आले. दगडफेक करण्यात आली. काल जर सीआरपीएफची सुरक्षा नसती तर कोलकात्यातून जिवंत बाहेर पडता आलं नसतं, असंही त्यांनी सांगितलं. तसेच ईश्वरचंद विद्यासागर यांच्या फोटो भाजपने फोडल्याचा तृणमूलचा आरोपही त्यांनी फेटाळून लावला. आम्ही रस्त्याच्या बाहेर होतो. कॉलेजच्या आत गेलोच नाही, मग आम्ही फोटो फोडण्याचा प्रश्न येतोच कुठे तृणमूलच्याच कार्यकर्त्यांनी हा फोटो फोडल्याचं त्यांनी सांगितलं.\nमैं इतना कहना चाहता हूं कि अगर CRPF न होती तो मेरा वहां से बच निकलना बहुत मुश्किल था, सौभाग्य से ही मैं बचकर आया… https://t.co/tVmbJDc1ok\nपश्चिम बंगालमधील या हिंसेची निवडणूक आयोगानं तात्काळ दखल घेऊन त्यावर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. पश्चिम बंगालमध्ये सराईत गुन्हेगारांना निवडणुकीत मोकळं रान करून दिलं आहे. इतर राज्यांनी पॅरोलवर सुटलेल्या गुन्हेगारांना निवडणुका सुरू होण्यापूर्वीच अटक केलीय. पश्चिम बंगालमधील स्थितीवर निवडणूक आयोगानं मौन का पाळलंय जोपर्यंत गुंडांना अटक करण्यात येणार नाही, तोपर्यंत निष्पक्ष निवडणूक होणार नाही, असंही ते म्हणाले.\nपश्चिम बंगालमध्ये टीएमसीचे दिवस संपुष्टात आले आहेत. लोकांनी त्यांना नाकारले आहे, हे कालच्या रोड शोमधून स्पष्ट झालंय. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये भाजप क्लीन स्वीप करणार आहे, असं सांगतानाच देशात भाजपला ३०० हून अधिक जागा मिळतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय.\nमुझ पर एफआईआर दर्ज की गई है ममता दीदी आपकी एफआईआर से हम भाजपा वाले नहीं डरते ममता दीदी आपकी एफआईआर से हम भाजपा वाले नहीं डरते हमारे 60 से ज्यादा कार्यकर्ताओं की… https://t.co/S1xgeahUtu\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/", "date_download": "2020-05-29T13:04:40Z", "digest": "sha1:6J4C2WHQMB5YQR4ZRNFEU25NY5AQQSP7", "length": 74377, "nlines": 785, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest Marathi News | Live Maharashtra, Mumbai & Pune News | ताज्या मराठी बातम्या लाइव | Marathi Newspaper | Marathi Samachar| Lokmat.com", "raw_content": "शुक्रवार २९ मे २०२०\nअंतिम वर्षाच्या सत्रातील परीक्षांचा तिढा सोडविण्यासाठी मुख्यमंत्र्यांची कुलगुरुसोबत होणार बैठक\nएल्गार परिषद प्रकरण : सुधा भारद्वाज यांचा अंतरिम जामीन अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळला\nस्थलांतरीत मजूर व रेशन कार्ड नसलेल्या गरजूंना पाच किलो मोफत तांदूळ\nदेशांतर्गत विमान सेवा सुरु झाल्याने एव्हिएशन क्षेत्राला आधार, परिस्थिती हळुहळु पूर्वपदावर येईल\nउपेक्षित सचिन सावंतांनी अपेक्षित अभ्यासानंतरच बोलावे; आशिष शेलारांचा टोला\n नुसरत भरुच्या दिसणार मराठी सिनेमाच्या हिंदी रिमेकमध्ये, लॉकडानमध्ये केली घोषणा\nम्हणे, टोळधाड ‘अल्लाह का कहर’... ट्विट करून भलतीच फसली झायरा वसीम\nअजय देवगणसोबत लग्न होण्याआधी या व्यक्तीच्या प्रेमात आकंठ बुडाली होती काजोल\nअतिशय सुंदर आहे सोनू सूदची पत्नी, पाहा त्याच्या संपूर्ण कुटुंबियांचे फोटो\nTikTok चे रेटिंग 1.2 स्टारवरुन पोहचले 4.4 स्टारवर, गुगलने हटविले 80 लाख निगेटिव्ह रिव्ह्यूज\nकेस कापताना आता अशी घेतली जातीये खबरदारी\nरेल्वेचा पुन्हा अनागोंदी कारभार\n१५ जूनपासून शाळा नाही शैक्षणिक वर्षं सुरू होणार\n10च्या विद्यार्थ्यांना 'असे' मिळणार भूगोलाचे गुण\nमुलींच्या 'या' ५ सवयींमुळे मुलांना लगेच येतो राग; तुमच्यासोबतही नक्की होत असणार असा प्रकार\nCoronaVirus : लॉकडाऊनचा रोगप्रतिकारकशक्तीवर 'असा' होत आहे परिणाम; जाणून घ्या लक्षणं\nCoronavirus: आरोग्य कर्मचाऱ्यांवरील कोरोनाचा धोका टळणार; वैज्ञानिकांनी बनवला ‘स्पेशल बॉडीगार्ड’\nकोरोना लसीच्या शोधात भारतात कसं सुरु आहे संशोधन समजून घ्या 'या' गोष्टी\nपुरूषांना आपल्या शरीराबाबत माहीत असायलाच हव्यात 'या' ५ गोष्टी\nसोनू सूदचा ४२० रुपयांचा लोकल पास, ID व्हायरल; म्हणाला, Life is full circle\nएल्गार परिषद प्रकरण : सुधा भारद्वाज यांचा अंतरिम जामीन अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळला\nगडचिरोली : 1.75 लाखांची लाच घेणारे दोन वनपरिक्षेत्र अधिकारी एसीबीच्या जाळयात\nसचिन सावंता उपेक्षित, त्यांनी अपेक्षित अभ्यासानंतरच बोलावे; आशिष शेलारांचा टोला\nरेशनिंगवर पुरेसा अन्न पुरवठा नसल्याने कम्युनिटी किचन सुरू ठेवण्याची रिपाईची मागणी; अन्यथा उपोषणाला बसणार\nभाईंदरच्या भाजपा नगरसेविकेवर रहिवाशांना मारहाण, शिवीगाळ प्रकरणी गुन्हा दाखल\nकर्नाटक- दिवसभरात नव्या २४८ रुग्णांची नोंद; राज्यातील आकडा २ हजार ७८१ वर\nऑनलाईन मद्य विक्रीच्या नावाखाली होणारी फसवणूक लक्षात घेता मुंबईत फक्त कॅश ऑन डिलिव्हरीवर भर\nयंदा पायी वारी जाणार नाही, हेलिकॉप्टर, वाहन किंवा विमानपैकी एक पर्याय वापरणार; उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बैठकीत निर्णय\nदेवालाही उन्हाची झळ... पुजाऱ्यांकडून कोल्ड्रिंग अन् चॉकलेट्सचा नैवेद्य\nछत्तीसगडचे पहिले मुख्यमंत्री अजित जोगी यांचे निधन\nदेशाचं नाव इंडियाऐवजी भारत करा; सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेवर २ जून रोजी सुनावणी\nCorona Virus: जगाला संकटात टाकून हे आनंदात जगतायेत; भज्जी चीनवर भडकला\nकर्नाटकात पुन्हा राजकीय संकट येडीयुराप्पांविरोधात २० आमदार बंडाच्या पवित्र्यात\nछत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांचं निधन\nसोनू सूदचा ४२० रुपयांचा लोकल पास, ID व्हायरल; म्हणाला, Life is full circle\nएल्गार परिषद प्रकरण : सुधा भारद्वाज यांचा अंतरिम जामीन अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळला\nगडचिरोली : 1.75 लाखांची लाच घेणारे दोन वनपरिक्षेत्र अधिकारी एसीबीच्या जाळयात\nसचिन सावंता उपेक्षित, त्यांनी अपेक्षित अभ्यासानंतरच बोलावे; आशिष शेलारांचा टोला\nरेशनिंगवर पुरेसा अन्न पुरवठा नसल्याने कम्युनिटी किचन सुरू ठेवण्याची रिपाईची मागणी; अन्यथा उपोषणाला बसणार\nभाईंदरच्या भाजपा नगरसेविकेवर रहिवाशांना मारहाण, शिवीगाळ प्रकरणी गुन्हा दाखल\nकर्नाटक- दिवसभरात नव्या २४८ रुग्णांची नोंद; राज्यातील आकडा २ हजार ७८१ वर\nऑनलाईन मद्य विक्रीच्या नावाखाली होणारी फसवणूक लक्षात घेता मुंबईत फक्त कॅश ऑन डिलिव्हरीवर भर\nयंदा पायी वारी जाणार नाही, हेलिकॉप्टर, वाहन किंवा विमानपैकी एक पर्याय वापरणार; उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बैठकीत निर्णय\nदेवालाही उन्हाची झळ... पुजाऱ्यांकडून कोल्ड्रिंग अन् चॉकलेट्सचा नैवेद्य\nछत्तीसगडचे पहिले मुख्यमंत्री अजित जोगी यांचे निधन\nदेशाचं नाव इंडियाऐवजी भारत करा; सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेवर २ जून रोजी सुनावणी\nCorona Virus: जगाला संकटात टाकून हे आनंदात जगतायेत; भज्जी चीनवर भडकला\nकर्नाटकात पुन्हा राजकीय संकट येडीयुराप्पांविरोधात २० आमदार बंडाच्या पवित्र्यात\nछत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांचं निधन\nAll post in लाइव न्यूज़\nउपेक्षित सचिन सावंतांनी अपेक्षित अभ्यासानंतरच बोलावे; आशिष शेलारांचा टोला\nसचिन सावंत यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीचा दाखला दिला होता. यावरही शेलार यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ...\nहेलिकॉप्टरमधून येणार मानाच्या पालख्या; एका पालखीत असणार पाच वारकऱ्यांचा समावेश\nउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीत झाला निर्णय ...\nछत्तीसगडचे पहिले मुख्यमंत्री अजित जोगी यांचे निधन\nअजित जोगी हे भारतीय प्रशासकीय सेवेतून राजकारणात आले होते. सध्या ते मारवाही मतदारसंघातून आमदार आहेत. ...\nकर्नाटकात पुन्हा राजकीय संकट येडीयुराप्पांविरोधात २० आमदार बंडाच्या पवित्र्यात\nकोरोना संकटातही येडीयुराप्पांनी राज्याकडे लक्ष दिलेले नसल्याचा आरोप केला आहे. ...\nCoronavirus News: अजित पवारांची मोठी घोषणा; राज्य सरकार लवकरच देणार पॅकेज\nCoronavirus in Maharashtra : कोरोनामुळे सर्वांवर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. त्यातून मार्ग काढायचा आहे. ...\nCoronavirus News: मराठमोळ्या तरुणानं बनवला 'कोविड रोबोट'; डॉक्टरांना मदत करणार, रुग्णांची काळजी घेणार\nलॉकडाऊनच्या काळात खासदारांनी केली मदत ...\nएल्गार परिषद प्रकरण : सुधा भारद्वाज यांचा अंतरिम जामीन अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळला\nभारद्वाज (५९) यांना ठेवण्यात आलेल्या भायखळा कारागृहातील डॉक्टर आणि कैद्यांना कोरोनाची लागण झाली आहे. ...\nAdvt: शुक्रवारी रात्री कुणी भारतीय जिंकू शकतो अब्जावधीचा जॅकपॉट\nभारतात बसून लाखो डॉलर जिंकण्याची संधी ...\nसोनू सूदचा ४२० रुपयांचा लोकल पास, ID व्हायरल; म्हणाला, Life is full circle\nसामन्य माणसांपासून ते मोठ मोठ्या सेलिब्रेटींनी सोनू सूदचे कौतुक केले आहे. ...\n ७५ दिवसांच्या चिमुरडीवर बापाने केला बलात्कार, अटकेनंतर गुन्ह्याची कबुली\nआरोपी अंधियूरजवळील माथूरचा रहिवासी असल्याचे भवानी ऑल वुमन पोलिसांनी सांगितले. ...\nदेवालाही उन्हाची झळ... पुजाऱ्यांकडून कोल्ड्रिंग अन् चॉकलेट्सचा नैवेद्य\nगर्लफ्रेंडसाठी केली 8 लाखांची चोरी, पोलिसांनाही इमोशनल करून गेली 'या' दोघांची 'लव्ह स्टोरी'\nCoronaVirus अमेरिकेचा जगातील सर्वांत मोठा युद्धसराव; भारतही सहभागी होणार\nCoronaVirus चीननेही गेल्या आठवड्यापासून तैवानसारख्याच खाडीमध्ये मोठ्या काळाचा युद्धसराव सुरु केला आहे. यामुळे त्यांनी २००० किलोमिटरचे क्षेत्र बंद करून टाकले आहे. तैवानवर हल्ला करण्याच्या तयारीने हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. ...\n\"चीनला 'बॅन' करा, उद्योग-धंदे भारतात हलवा\"; अमेरिका तयार करत आहे 'मास्टर प्लॅन'\n आरोग्य विभागाचा निष्काळजीपणा; उंदीर आणि किड्यांनी खाल्ला मृतदेह\nएका स्थलांतरीत मजुराचा मृत्यू झाला. शवगृहात त्याचा मृतदेह ठेवण्यात आला होता. मात्र उंदीर आणि किड्यांनी तो मृतदेह खाल्ला तसेच मृतदेह सडल्याची गंभीर बाब समोर आली आहे. ...\nCoronaVirus News : 'या' व्यक्तींनी शक्यतो प्रवास टाळावा, रेल्वे मंत्रालयाचं प्रवाशांना आवाहन\nभाजपा नगरसेवक विलास कांबळे यांचा हॉटेलमध्ये झाला मृत्यु\nशवविच्छेदन केले जाणार असून त्यानंतर त्यांच्या मृत्युचे कारण स्पष्ट होईल अशी माहिती पोलिसांनी दिली. ...\nक्रिकेट ऑस्ट्रेलियानं जाहीर केलेलं वेळापत्रक अंतिम नाही; BCCI ने दिले महत्त्वाचे संकेत\nक्रिकेट ऑस्ट्रेलियानं गुरूवारी भारताविरुद्धच्या मालिकेचं वेळापत्रक जाहीर केलं. ...\n'आधी बिल भरा मगच घरी सोडू', पोलिसाच्या पत्नीला रुग्णालयाचा आला वाईट अनुभव\nमुंबईतील पोलीसाच्या पत्नीला ठाण्यातील घोडबंदर भागातील खाजगी रुग्णालयाचा वाईट अनुभव आला आहे. ...\nबनावट ईमेलद्वारे फसवणूक करणाऱ्या त्रिकुटाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\nपुरवठादार कंपनीचा ईमेल समजून ठगांच्या खात्यात १५ लाख ८० हजार ...\nWell Done Sachin... मुंबईतील 4000 वंचित मुलांसाठी सचिन तेंडुलकरची आर्थिक मदत\nCorona Virus : 85 वर्षीय आजीच्या निःस्वार्थ सेवेला मोहम्मद कैफचा सलाम; तुम्हालाही वाटेल अभिमान\n अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्याने अवघ्या २५० रुपयांत तयार केले व्हेंटिलेटर\n अवघ्या १५ मिनिटांत कोरोनाचे निदान; किटला एनआयव्हीकडून मान्यता\nCoronavirus: कोरोनाच्या काळात 'वर्क फ्रॉम होम' करता-करता 'जनरेशन झेड' घडवताना...\nCoronaVirus News : कर्तव्यनिष्ठेला सलाम 9 महिन्यांची गर्भवती नर्स करतेय कोरोनाग्रस्तांची सेवा, पंतप्रधानांनी केलं कौतुक\nघरून काम, घरकाम आणि घरासाठी काम\nकोरोनाविरूध्द त्या सातजणींचा लढा का ठरतोय प्रेरणादायी\n - कोरोना व्हायरसने जगाला शिकवलेले धडे\nसोशल डिस्टन्सिंगच्या काळातील सामाजिक एकोपा... सकारात्मकतेची ज्योत तेवत ठेवणारा\n‘पॉझिटिव्ह यंत्रणा’; अशक्य ते शक्य करून दाखवणारी माणसं\nभिलवाडा मॉडेल... कोरोनाला रोखून देशाला दखल घ्यायला लावणारा जिल्हा\n नुसरत भरुच्या दिसणार मराठी सिनेमाच्या हिंदी रिमेकमध्ये, लॉकडानमध्ये केली घोषणा\nनव्या स��नेमाला घेऊन नुसरत खूपच उत्साही आहे ...\nम्हणे, टोळधाड ‘अल्लाह का कहर’... ट्विट करून भलतीच फसली झायरा वसीम\nझायरा वसीमने अशी काही बोलली की, सगळेच हैराण झाले. परिणामी झायरा प्रचंड ट्रोल झाली. ...\nअजय देवगणसोबत लग्न होण्याआधी या व्यक्तीच्या प्रेमात आकंठ बुडाली होती काजोल\nकाजोल आणि अजयचे लग्न होण्याआधी काजोल तिच्या एका मित्राला डेट करत होती. काजोल आणि तिच्या मित्राच्या अफेअरची त्यावेळी चांगलीच चर्चा मीडियात रंगली होती. ...\nअतिशय सुंदर आहे सोनू सूदची पत्नी, पाहा त्याच्या संपूर्ण कुटुंबियांचे फोटो\nTikTok चे रेटिंग 1.2 स्टारवरुन पोहचले 4.4 स्टारवर, गुगलने हटविले 80 लाख निगेटिव्ह रिव्ह्यूज\nयुट्यूब व्हर्सेस टिकटॉकच्या वादामुळे टिकटॉकच्या रेटिंगमध्ये मोठी घसरण झाली होती. ...\nअंतिम वर्षाच्या सत्रातील परीक्षांचा तिढा सोडविण्यासाठी मुख्यमंत्र्यांची कुलगुरुसोबत होणार बैठक\nराज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता या परीक्षाही रद्द व्हाव्यात यासाठी संघटना आणि विदयार्थी आक्रमक झाले असून परीक्षाच्या बाबतीत निर्णय घेण्यासाठी चर्चा व बैठका सुरु आहेत. ...\nएल्गार परिषद प्रकरण : सुधा भारद्वाज यांचा अंतरिम जामीन अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळला\nभारद्वाज (५९) यांना ठेवण्यात आलेल्या भायखळा कारागृहातील डॉक्टर आणि कैद्यांना कोरोनाची लागण झाली आहे. ...\nस्थलांतरीत मजूर व रेशन कार्ड नसलेल्या गरजूंना पाच किलो मोफत तांदूळ\nसामाजिक, आर्थिक दुर्बल व्यक्ती यांना प्रति महिना व प्रति व्यक्ती पाच किलो मोफत तांदूळ वाटप करण्यास शुक्रवार पासून प्रारंभ झाला. ...\nदेशांतर्गत विमान सेवा सुरु झाल्याने एव्हिएशन क्षेत्राला आधार, परिस्थिती हळुहळु पूर्वपदावर येईल\nआंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक अद्यापही ठप्प असली तरी देशांतर्गत हवाई वाहतूक काही प्रमाणात सुरु झाल्याने या क्षेत्राला काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ...\nउपेक्षित सचिन सावंतांनी अपेक्षित अभ्यासानंतरच बोलावे; आशिष शेलारांचा टोला\nसचिन सावंत यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीचा दाखला दिला होता. यावरही शेलार यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ...\nCoronavirus News: मराठमोळ्या तरुणानं बनवला 'कोविड रोबोट'; डॉक्टरांना मदत करणार, रुग्णांची काळजी घेणार\nलॉकडाऊनच्या काळात खासदारांनी केली मदत ...\nयेत्या १ जून रोजी ��ाज्यातील सर्व बंदरावर काळे झेंडे दाखवून मच्छिमार करणार निषेध\nमासेमारीचा कालावधी ६१ दिवसांवरून ४७ दिवसांचा करून दि, १ जून ते दि,१५ जून पर्यंत खोल समुद्रात मासेमारीला परवानगी देणाऱ्या केंद्र शासनाचा व ओएनजीसी कंपनीने मच्छिमारांना ५०० कोटींची नुकसान भरपाई दिली नसल्याबद्धल येत्या सोमवार दि, १ जून रोजी सकाळी १० वा ...\nएल्गार परिषद प्रकरण : सुधा भारद्वाज यांचा अंतरिम जामीन अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळला\nभारद्वाज (५९) यांना ठेवण्यात आलेल्या भायखळा कारागृहातील डॉक्टर आणि कैद्यांना कोरोनाची लागण झाली आहे. ...\n ७५ दिवसांच्या चिमुरडीवर बापाने केला बलात्कार, अटकेनंतर गुन्ह्याची कबुली\nआरोपी अंधियूरजवळील माथूरचा रहिवासी असल्याचे भवानी ऑल वुमन पोलिसांनी सांगितले. ...\nगर्लफ्रेंडसाठी केली 8 लाखांची चोरी, पोलिसांनाही इमोशनल करून गेली 'या' दोघांची 'लव्ह स्टोरी'\nदमलेला पोलीस बाबा जेव्हा घरी येतो...,मुलांच्या भावना पोलीस पत्नीने मांडल्या कवितेतून\nदादर पोलीस कॉलनीत राहणारे शिवराज म्हेत्रे हे डी.बी मार्ग पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरिक्षक म्हणून कार्यरत आहेच. ...\nभाजपा नगरसेवक विलास कांबळे यांचा हॉटेलमध्ये झाला मृत्यु\nशवविच्छेदन केले जाणार असून त्यानंतर त्यांच्या मृत्युचे कारण स्पष्ट होईल अशी माहिती पोलिसांनी दिली. ...\n३४ महाविद्यालयांचे नॅक नामांकन रखडले\nसंत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत ३४ अनुदानित महाविद्यालयांचे नॅक मूल्यांकन लॉकडाऊनमुळे रखडले आहे. यापूर्वी या महाविद्यालयांना नॅकसाठी मार्च २०२० ही डेडलाइन देण्यात आली होती. मात्र, आता यूजीसीने पुढाकार घेत ऑगस्टमध्ये मूल्यांकन घेण्याचे निश्चित ...\nअंतिम वर्षाच्या सत्रातील परीक्षांचा तिढा सोडविण्यासाठी मुख्यमंत्र्यांची कुलगुरुसोबत होणार बैठक\nराज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता या परीक्षाही रद्द व्हाव्यात यासाठी संघटना आणि विदयार्थी आक्रमक झाले असून परीक्षाच्या बाबतीत निर्णय घेण्यासाठी चर्चा व बैठका सुरु आहेत. ...\nघरगुती वादातुन आरोग्य सेविकेचा गळा आवळून खुन\nमलकापूर/ कोल्हापूर : शाहूवाडी तालुक्यातील सावर्डे खुर्द येथे जिल्हा परिषदेच्या आरोग्य उपकेंद्रात आरोग्य सेविका म्हणून काम करणाऱ्या शैलजा अरविंद पाटील ... ...\nबीडमध्ये पहिल्यांदाच कोरोनाग्���स्तावर यशस्वी डायलेसिस; धारूरच्या रुग्णावर उपचार\nप्रत्येक चार दिवसाला त्याच्यावर डायलेसिस केले जाणार आहे. ...\nस्थलांतरीत मजूर व रेशन कार्ड नसलेल्या गरजूंना पाच किलो मोफत तांदूळ\nसामाजिक, आर्थिक दुर्बल व्यक्ती यांना प्रति महिना व प्रति व्यक्ती पाच किलो मोफत तांदूळ वाटप करण्यास शुक्रवार पासून प्रारंभ झाला. ...\nएल्गार परिषद प्रकरण : सुधा भारद्वाज यांचा अंतरिम जामीन अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळला\nभारद्वाज (५९) यांना ठेवण्यात आलेल्या भायखळा कारागृहातील डॉक्टर आणि कैद्यांना कोरोनाची लागण झाली आहे. ...\nदेशांतर्गत विमान सेवा सुरु झाल्याने एव्हिएशन क्षेत्राला आधार, परिस्थिती हळुहळु पूर्वपदावर येईल\nआंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक अद्यापही ठप्प असली तरी देशांतर्गत हवाई वाहतूक काही प्रमाणात सुरु झाल्याने या क्षेत्राला काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ...\nकेस कापताना आता अशी घेतली जातीये खबरदारी\nकेस कापताना आता अशी घेतली जातीये खबरदारी ...\nरेल्वेचा पुन्हा अनागोंदी कारभार\nरेल्वेचा पुन्हा अनागोंदी कारभार ...\n१५ जूनपासून शाळा नाही शैक्षणिक वर्षं सुरू होणार\n१५ जूनपासून शाळा नाही शैक्षणिक वर्षं सुरू होणार ...\n10च्या विद्यार्थ्यांना 'असे' मिळणार भूगोलाचे गुण\n10च्या विद्यार्थ्यांना 'असे' मिळणार भूगोलाचे गुण ...\nराज्यात राजकीय वादळाला सुरूवात \nराज्यात राजकीय वादळाला सुरूवात \nश्रमिक एक्सप्रेसमध्ये श्रमिकांचेच हाल\nश्रमिक एक्सप्रेसमध्ये श्रमिकांचेच हाल ...\nराष्ट्रपती राजवटीची भीती अपयश लपवण्यासाठी \nराष्ट्रपती राजवटीची भीती अपयश लपवण्यासाठी \nमुलींच्या 'या' ५ सवयींमुळे मुलांना लगेच येतो राग; तुमच्यासोबतही नक्की होत असणार असा प्रकार\nमुलींकडेच तक्रारी असतात असं अजिबात नाही. पुरूषांना सुद्धा आपल्या पार्टनरच्या सवयींचा सतत राग येतो. ...\nCoronaVirus : लॉकडाऊनचा रोगप्रतिकारकशक्तीवर 'असा' होत आहे परिणाम; जाणून घ्या लक्षणं\nताण कमी असेल तर रोगप्रतिकारकशक्ती चांगल्या प्रकारे आपलं कार्य करू शकते. ...\nCoronavirus: आरोग्य कर्मचाऱ्यांवरील कोरोनाचा धोका टळणार; वैज्ञानिकांनी बनवला ‘स्पेशल बॉडीगार्ड’\nकोरोना लसीच्या शोधात भारतात कसं सुरु आहे संशोधन समजून घ्या 'या' गोष्टी\nलस तयार झाल्यानंतर त्याचे उत्पादन आणि वितरण सुरू करण्याचा प्लॅन सुद्धा तयार आहे. ...\nपुरूषांना आपल्या शरीराबाबत माहीत असायलाच हव्यात 'या' ५ गोष्टी\nपुरूषांच्या आरोग्याबाबत काही फॅक्ट्स सांगणार आहोत. जे प्रत्येकालाच माहित असणं गरजेचं आहे. ...\nAll post in लाइफ स्टाइल\nदेवालाही उन्हाची झळ... पुजाऱ्यांकडून कोल्ड्रिंग अन् चॉकलेट्सचा नैवेद्य\nCoronaVirus अमेरिकेचा जगातील सर्वांत मोठा युद्धसराव; भारतही सहभागी होणार\nCoronaVirus चीननेही गेल्या आठवड्यापासून तैवानसारख्याच खाडीमध्ये मोठ्या काळाचा युद्धसराव सुरु केला आहे. यामुळे त्यांनी २००० किलोमिटरचे क्षेत्र बंद करून टाकले आहे. तैवानवर हल्ला करण्याच्या तयारीने हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. ...\nCoronaVirus News : 'या' व्यक्तींनी शक्यतो प्रवास टाळावा, रेल्वे मंत्रालयाचं प्रवाशांना आवाहन\nAll post in फ़ोटोफ्लिक\nCorona Virus: जगाला संकटात टाकून हे आनंदात जगतायेत; भज्जी चीनवर भडकला\nजगभरातील कोरोना रुग्णांचा आकडा 59 लाख 20,258 इतका झाला आहे. ...\nक्रिकेट ऑस्ट्रेलियानं जाहीर केलेलं वेळापत्रक अंतिम नाही; BCCI ने दिले महत्त्वाचे संकेत\nक्रिकेट ऑस्ट्रेलियानं गुरूवारी भारताविरुद्धच्या मालिकेचं वेळापत्रक जाहीर केलं. ...\nहजार फुटांवरून त्यानं सहकाऱ्याला फेकलं; शोएब अख्तरनं शेअर केला थरकाप उडवणारा Video\nपाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर त्याचा बेताल विधानामुळे नेहमी चर्चेत असतो. ...\nभारत मुद्दाम वर्ल्ड कपचा तो सामना हरला; पाक क्रिकेटपटूच्या राजकारणाला बेन स्टोक्सचे सडेतोड उत्तर\nबेन स्टोक्सनं केलेल्या विधानावर राजकारण सुरू झाले आहे ...\nहरभजन सिंगची मस्करी करणं विराट कोहलीला पडलं महाग; फिरकीपटूनं दिलं चॅलेंज\nहरभजन सिंगचं सडेतोड उत्तर ...\n आता उन्हात चार्ज होणार फोन; 'या' कंपनीने आणली दमदार पॉवर बँक\nकोणत्याही बॅगपॅकला अटॅच केल्यानंतर चालताना किंवा सायकलिंग करतानाही सहज चार्ज करता येणार आहे. ...\n 'या' रिचार्जवर मिळणार 168 GB डेटा\n...तर तुमच्या FB Live वर हमखास होईल वॉव, लव्ह, लाईक्सचा वर्षाव\nFacebook Live Tips in Marathi: व्हिडीओ फक्त व्यावसायिक आणि रूक्ष करू नका. याउलट तुमची भाषा नैसर्गिक आणि उत्स्फूर्त ठेवा . ...\nदोन दिवसांत Zoom अ‍ॅप अपडेट करा, अन्यथा सहन करावा लागेल मनस्ताप\nZoom अ‍ॅपचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ...\nTikTok ला टक्कर देणारं इंडियन अ‍ॅप पाहिलंत का; 50 लाख लोकांनी केलं डाऊनलोड\nसध्या टिकटॉकला एक इंडियन अ‍ॅप जोरदार टक्कर देत आहे. Mitron असं या अ‍ॅपचं नवा असून आतापर्यंत हे तब्बल 50 लाखांहून अधिक वेळा डाऊनलोड करण्यात आले आहे. ...\nAll post in तंत्रज्ञान\nचोरट्या चीनला जबर दणका; Vespa स्कूटरची नक्कल महागात पडली\nचीनकडे अशा अनेक जागतिक कंपन्यांच्या गाड्य़ा आहेत ज्यांची हुबेहुब नक्कल करण्यात आली आहे. यामध्ये मोटारसाय़कल, कारचाही समावेश आहे. ...\nसात सीटर Renault Triber AMT लाँच; जाणून घ्या किंमत\nलॉकडाऊनमुळे गेल्या दोन महिन्यांपासून डीलरशीप बंद होत्या. पण या वेळी सूट दिल्याने डीलरशीप सुरु करण्यात आल्या आहेत. ट्रायबर एमटीचे तीन व्हेरिअंट उपलब्ध आहेत. ...\nटोयोटा कल्ला करणार; हॅरिअरसारखी खतरनाक SUV Venza आणणार\nटोयोटाने नवीन एसयुव्ही Venza वरून पडदा हटविला आहे. यामध्ये हॅरिअरचा प्लॅटफॉर्म वापरण्यात आला असून आतील डिझाईन आणि इंटेरिअरदेखील हॅरिअरसारखेच आहे. ...\n Fastag असला तरीही टोलनाक्यांवर जबर दंड बसणार; ही चूक टाळाच\nलॉकडाऊन असल्याने अनेकांचे वाहनांकडे लक्ष नाहीय. आता सरकारने आंतरराज्य, आंतरजिल्हा प्रवासासाठी परवानगी दिली आहे. मात्र, आजचा नियम या वाहन चालकांसाठी डोकेदुखीचा ठरणार आहे. ...\n रॉयल एनफिल्डच्या बुलेटवर कधी नव्हे तेवढी ढासू ऑफर\nभारताची दणकट बाईक म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या बुलेटच्या सर्व मॉडेलवर कधी नव्हे तो डिस्काऊंट ठेवण्यात आला आहे. ही ऑफर जुन्या ग्राहकांनाही मिळणार आहे. ...\nमाणसाला अध्यात्म विद्या माहित असणं गरजेचं \nअध्यात्म म्हणजे आधि आणि आत्म. म्हणजेच सर्वात आधी स्वत:चे आत्मपरिक्षण करा असा याचा अर्थ होतो... ...\nआपल्या समोर वाढलेल्या जेवणाच्या पानात मीठ आणि लोणचे हे पदार्थ अल्पप्रमाणात वाढलेले असतात. ते त्याच प्रमाणात स्वीकारल्यामुळे ताटातील गर्दी न वाढविता खाल्ल्यानंतर आपल्या जेवणाची रुची वाढवितात. ...\nकाय संबंध असतो एखाद्या गेलेल्या व्यक्तीचा आणि विशिष्ट वृक्षाचा\nकल्पवृक्ष हा माणसाच्या सगळ्या इच्छा पूर्ण करणारा वृक्ष आहे हा देखील असाच एक समज आहे. या वृक्षाची उत्पत्ती समुद्रमंथनाच्यावेळी जी चौदा रत्न निघाली त्यावेळी झाली अशी आख्यायिका आहे. ...\nAll post in अध्यात्मिक\nAll post in राशी भविष्य\nकोरोना कब खतम होगा पता नही पर घर वालों के साथ तो रहेंगे....\nमजूर चालत निघाले, प्रचंड संख्या, आपण कितीजणांना मदत करणार -असा प्रश्न पडला तेव्हा आठवली एक गोष्ट ...\nघरी जाणाऱ्या मजुरांसोबत काही पाऊलं चाललो तेंव्हा ...\nते पाच जण अ��्वस्थ होते, मजुरांचे पायी चालणारे तांडे दिसत होते, आणि त्यांना प्रश्न पडला होता, आपण काही मदत करु शकतो का - मग सुरू झालं सर्चमध्ये त्यांचं काम. ...\nघरी जाणं एवढं अवघड असतं - छत्तीसगढमध्ये मजुरांना गावी जाण्यासाठी मदत करणाऱ्या डॉक्टरांचा अनुभव\nपायी चालत निघालेल्या मजुरांना केवळ घर दिसत होतं. ते ना कुठं थांबत होते, ना काही मागत होते. पण गडचिरोली आणि छत्तीसगढमध्ये काही तरुण मुलांनी त्यांना जमेल तसा मदतीचा हात दिला. त्यावेळी आलेल्या अनुभवांचं हे शेअरिंग. ...\nAll post in युवा नेक्स्ट\nCoronaVirus News : ऑनलाइन शिक्षणासाठी वास्तविकता महत्त्वाची\nCoronaVirus Marathi News and Live Updates : कोरोनाच्या महामारीने सर्वांच्याच व्यवहार व वर्तनात आमूलाग्र बदल घडवून आणले आहेत. ...\nजगाचे लक्ष वेधणाऱ्या शै ल जा टी च र\nवुहानहून आलेला पहिला कोरोनाबाधित रुग्ण केरळमध्ये २४ जानेवारी रोजी आढळला. १५ मे रोजी ही संख्या केवळ ५६० आहे. त्यापैकी केवळ चार जणांचाच मृत्यू झाला आहे. देशातील अठ्ठावीस राज्ये आणि दहा केंद्रशासित प्रदेशामध्ये ही सर्वांत कमी संख्या आहे. याचे सर्व श्रेय ...\nनवव्या महिन्यात गर्भवती अडीचशे किलोमीटर चालली; तेव्हा 'लोकमत'ची लेखणीही तिच्या मदतीला धावली \nसोलापुरात 'पत्रकारिता परमोधर्म:'चा नवा अध्याय.. ...\ncoronavirus: लॉकडाऊननंतर सिनेसृष्टीच्या उभारीसाठी गाळावा लागणार घाम\nकोरोनाचं संकट भारतात आल्यावर सर्वांत प्रथम बंद झाले ते मॉल व चित्रपटगृहे. त्यामुळे या चित्रपटगृहांत चालणाºया करोडो रुपयांच्या सिनेमांचे शूटिंगही अनिश्चित काळासाठी संपूर्णपणे ठप्प झाले आहे. ...\nइन मयखानों की मस्ती के मस्ताने हजारों है....\nतळीरामांचा स्वत:चा एक दृष्टिकोन अन् अर्थशास्त्र... ते स्वत:साठी नाही, देशासाठी पितात... ते स्वत:साठी नाही, देशासाठी पितात\nMaharashtra Day 2020: महाराष्ट्राची ६० वर्षांची गौरवशाली वाटचाल\nआताच्या कोरोना महामारीचा सर्वाधिक प्रभाव महाराष्ट्रात दिसत असला, तरी त्यातून यशस्वीपणे बाहेर पडण्यातही महाराष्ट्रच आघाडीवर असेल, अशी खात्री हीरक महोत्सवाच्या शुभेच्छा देताना नक्कीच वाटते. ...\nकुरघोडीच्या राजकारणात सहकारी बँकांचे काय\nघोटाळेबाजांना निवडणुकीपासून रोखण्याचा उद्देश तर त्यात होताच; पण राजकीय खेळीही होती. ...\nCoronaVirus In India : सावधगिरीसह हर्ड इम्युनिटी हाच पर्याय\nजेव्हा ७० टक्के लोकसंख्या बाधित होऊन बर��� होईल, तेव्हा कोविड-१९ आजाराने महामारीचे स्वरूप धारण करण्याची शक्यता मोडित निघालेली असेल\nCoronavirus: ‘लॉकडाऊन’मुळे वसुंधरेचे पांग फिटले\nआज ‘कोरोना’शी लढतो आहोत. उद्या आणखी कुठल्यातरी आजाराशी लढावे लागेल. म्हणजे निसर्गाच्या विरुद्ध जाऊन पुन्हा लढत बसायचे की निसर्गाशी जुळवून विकास साधायचा, हे आपण ठरवायचे आहे. ...\nCoronaVirus Lockdown: सरकारचे आदेश झुगारून फिरणाऱ्यांनो, हे तुमच्यासाठी आहे...\nएक डॉक्टर, लंडनहून आला. त्यांना होम क्वॉरंटाईनचा सल्ला होता, पण त्या मोठ्या डॉक्टरनं विमानतळावरच्या फडतूस डॉक्टरचं कशाला ऐकायचं... तो घरी गेला, कोरोनाच्या विषाणूचा प्रसाद स्वत:च्या अख्खा खानदानाला दिला. ...\nकोणतेही सरकार आव्हानात्मक परिस्थितीचा अंदाज घेऊन सामोरे जाण्यापूर्वी तयारी करीत असते. आग लागल्यानंतर विहीर खोदण्याचा वेडेपणा कोणी करीत नाही. ...\nBLOG: पाच दिवसांच्या आठवड्याचं स्वागतच, पण या निर्णयामागचं कारण काळजीचं तर नाही ना\nज्या खात्यांचा थेट लोकांशी संबंध नाही अशा खात्यांमधील लोकांची कामाची वेळ ही दुपारी १२ अथवा १ ते रात्री ८ अथवा ९ अशी आठ तासांची केली तर सर्वच सरकारी कर्मचारी सकाळी ११ वाजता कार्यालय गाठण्याकरिता धडपडणार नाहीत. ...\nAll post in संपादकीय\n...तरीही जिद्द सोडली नाही एकेकाळी भीक मागणारा मुलगा आज कोट्याधीश झाला\nरेणुका यांचा जन्म बंगळुरु येथील एनेकाल तालुक्यातील गोपासंद्र गावात झाला. त्यांचे वडील राज्य सरकारकडून नियुक्त केलेल्या स्थानिक मंदिराचे पुजारी होते ...\nलाखो रुपये किंमतीची भगवान श्रीकृष्णाची मूर्ती सापडली; विहिरीच्या तळातून बाहेर काढण्यात यश\nCoronavirus: मृत्यूच्याही दारातून परतला ‘हा’ बॉडीबिल्डर; डॉक्टारांनी सोडली होती याच्या जगण्याची आशा\nअलीकडेच ब्रिटनमध्ये एक बॉडीबिल्डरने कोरोनावर मात केली आहे पण ही घटना सगळ्यांसाठी प्रेरणादायी आहे ...\nजगातला सगळ्यात महागडा आंबा माहित्येय का १ किलो घ्यायलाही फुटेल घाम\nजगभरातील सगळ्यात जास्त भारतीय लोक आंबा खातात. ...\nतिचा छंदच ठरावा तिची ओळख\nहातात असलेल्या मोबाइलमधून चांगले फोटो काढण्याचा छंद अनेक जणींना असतो, पण हाच फोटोग्राफीचा छंद जोपासत तोच व्यवसाय म्हणून निवडणाऱ्या प्रत्येकीची फोटोग्राफर म्हणून ओळख व्हावी, हा एक आनंदाचा क्षण असू शकतो. ...\nस्थानिक मजुरांना हाक --उद्योजकांना प्रतीक्षा भूमिपुत्रांची : औद्योगिक वसाहतीत नोकऱ्यांची कवाडे खुली\nसांगली : लॉकडाऊनच्या दणक्यात अनेक परप्रांतीय कामगारांनी त्यांच्या घराकडे पळ काढला. सांगली , मिरज व कुपवाड औद्योगिक वसाहतीत त्यामुळे ... ...\nकोरोना क्षणांची कलात्मक पध्दतीनं नोंद घेणारा होल्ड स्टील 2020\nकोरोनानं कित्येक लोकांच्या आयुष्यात उलथापालथी घडवल्या. अनेकांची आयुष्य उध्वस्त झाली. अनेकजण या संकटासमोर कोलमडून पडले तर अनेकजण धीरानं उभे राहिले. या अदभूत घटनेकडे इंग्लडमधील लोकांना ब्रिटीश राजस्घराण्याच्या डचेस ऑफ केंब्रिज केट मिडलटन यांनी कलेच् ...\nकोरोनाशी लढाईची शस्त्रं बनवणा-या आयाबाया\n190 लाख मास्क, एक लाख लिटर सॅनिटायझर, 50,000लिटर हॅण्डवॉश निर्मिती है कुठल्या यंत्राचं काम नाही. कोरोनाच्या विषाणूशी लढण्यासाठी प्रभावी असणा-या या साधनांची निर्मिती केली आहे ती भारतातील महिला बचत गटांनी \nरत्नाकर मतकरींनी विपुल लिहिले. शेवटपर्यंत ते लिहीत राहिले. व्यक्त होत राहिले. नाटकांपासून ते गुढकथांपर्यंत सर्व क्षेत्रांत त्यांनी मुशाफिरी केली आणि त्याला वाड्मयीन दर्जा, कलामूल्य प्राप्त करून दिले. गांधींच्या जीवनावरचे नाटक त्यांचे शेवटचे नाटक ठर ...\n.. जे आज आहे, ते उद्या नसेल आजचा दिवस उद्या असणार नाही आजचा दिवस उद्या असणार नाही काहीही झालं, तरी माणूस हिंमत हरणार नाही काहीही झालं, तरी माणूस हिंमत हरणार नाही\nसाध्वी मधुस्मिताजी म. सा. - क्रांतीच्या अग्रदूत\nमधुस्मिताजींचा जीवनक्रम विलक्षण घटनांनी भरलेला आहे. आपल्या 50 वर्षांच्या प्रवासात, अनेक कटू-गोड अनुभव त्यांच्या गाठीशी आहेत. परदेश प्रवासासारखे क्रांतीकारी पाऊल उचलताना जैन समाजात परिवर्तनही त्यांनी घडवून आणले. ...\nआर्थिक आव्हानांवरील उपायांसाठी काय बनायचंय\nअलीकडच्या काळात आर्थिक राष्ट्रवादाचा हुंकार जगभरातच उमटताना दिसतो आहे. कोरोना काळात तो आणखी वाढला आहे. आपल्या देशाच्या अर्थकारणाला टेकू देण्यासाठी जी काही ‘पॅकेजेस’ सरकारने जाहीर केलेली आहेत त्यांच्या मुळाशीही आत्मनिर्भरता म्हणजेच ‘आर्थिक राष्ट् ...\nबॉलिवूडला आणखी एक धक्का, ज्येष्ठ संगीतकाराचे झाले निधन\nरेड झोनमधील बांधकामे बनली कळीचा मुद्दा, नियमांतील पळवाट शोधून परिसरात शेकडो बांधकामे\nCoronavirus News: मराठमोळ्या तरुणाकडून 'कोविड रोबोट'ची निर्मिती; डॉक्टरांना करणा��� मदत; रुग्णांची घेणार काळजी\nCoronaVirus Lockdown : कोरोना नियमांचे उल्लंघन; १८० व्यक्तींवर कारवाई\nVIDEO : खासदार नवनीत राणांनी घरच्या घरी पतीरायांचे केस कापले; नेटकरी पाहातच बसले\nहेलिकॉप्टरमधून येणार मानाच्या पालख्या; एका पालखीत असणार पाच वारकऱ्यांचा समावेश\nछत्तीसगडचे पहिले मुख्यमंत्री अजित जोगी यांचे निधन\nकर्नाटकात पुन्हा राजकीय संकट येडीयुराप्पांविरोधात २० आमदार बंडाच्या पवित्र्यात\nCoronavirus News: अजित पवारांची मोठी घोषणा; राज्य सरकार लवकरच देणार पॅकेज\nCoronavirus News: मराठमोळ्या तरुणाकडून 'कोविड रोबोट'ची निर्मिती; डॉक्टरांना करणार मदत; रुग्णांची घेणार काळजी\nAdvt: शुक्रवारी रात्री कुणी भारतीय जिंकू शकतो अब्जावधीचा जॅकपॉट\n अमित शाहांची सर्व मुख्यमंत्र्यांसोबत बैठक\nCoronaVirus News : कोरोनाच्या लढ्यात आशेचा किरण देशात \"या\" 9 औषधांची केली जातेय चाचणी\nCoronaVirus News: दिवसभरात २,५९८ जणांना बाधा; कोरोना रुग्णसंख्या ५९,५४६ वर\nCoronaVirus News: धारावीत कोरोनाचा विळखा होतोय सैल; महापालिकेची मेहनत फळाला\nजगभरातील कोरोना व्हायरस अपडेट्स", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.navarashtra.com/news/bomb-dropped-in-second-world-w/202749.html", "date_download": "2020-05-29T12:50:02Z", "digest": "sha1:SJL6WPZEK5JJCDCZ64HOMDRHEV7X5LH6", "length": 16669, "nlines": 249, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Navarashtra दुसऱ्या महायुद्धातील बॉम्ब फुटला 2019 मध्ये", "raw_content": "\nनागपुर लखनऊ पुणे मुंबई\n शुक्रवार, मे 29, 2020\n954367721 खबर भेजने क लिए\nअहमदनगर औरंगाबाद जळगाव धुळे नंदुरबार मुंबई रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग मुंबई नागपुर ठाणे पुणे नाशिक अमरावती अकोला वर्धा चंद्रपुर भंडारा गोंदिया बुलढाणा गड़चिरोली वाशिम यवतमाळ\nशुक्रवार, मे २९, २०२०\nभारतात १,६५,७९९ कोरोनाबाधित तर आतापर्यंत एकूण ४,७..\nमजुरांच्या दुर्दशेला काँग्रेसच जबाबदार - मायावतीं..\nमजुरांच्या मुद्द्यावरून काँग्रेसच्या नेत्यांनी घे..\nस्थलांतरित मजुरांच्या जेवणाची व्यवस्था करण्याचे आ..\nपरदेश दौऱ्याच्या दोन महिन्यानंतर महिलेला झाला कोर..\nBoys Locker Room : मुलीची मुलाला बलात्काराची धमकी\nनेपाळच्या नव्या नकाशाबाबतच्या चर्चेला तूर्तास स्थ..\nभारत आणि चीनच्या सीमावादात मध्यस्थी करण्याची डोना..\nबंधपत्रित डॉक्टर्सच्या मानधनात मोठी वाढ- मुख्यमंत..\nआषाढी एकादशीसाठी यंदा पायी दिंडी जाणार नाही - उपम..\nपनवेल महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांचा दिव्या..\nरे��नकार्ड प्रक्रियेतील उपविभागीय अधिकारी अर्चना क..\nभारताचा ऑस्ट्रेलिया दौरा केला नियोजित, मालिकांचे ..\nहॉकीपटू बलबीर सिंग दोसांज यांचे निधन\nइतरशेअर मार्केटव्यापारबजेटनिवेश, विमा, बँकिंगकॉर्पोरेट विश्व\nहॉलिवूडसेलिब्रिटीसमिक्षाबॉक्स ऑफिसफिल्म जगतटेलीविजनगॉसिपअन्य ख़बरें\nदीपिका पादुकोण लॉकडाऊनच्या काळात ऐकत आहे ऑनलाईन स..\n''कहने को हमसफर है'' वेबसीरिजच्या निमित्ताने एकत..\nअक्षय कुमार पुन्हा मदतीसाठी सरसावला, १५०० सदस्यां..\nनगरमध्ये कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने शहरात काही ..\nहोमडेकोरहोम गार्डनिंगसेकंड इनिंगवास्तू ज्योतिष्ययोगाब्युटीफॅशनपर्यटनधर्म-आध्यात्मखाना खजाना\nयुट्यूबवर युट्यूब व्हर्सेस टिकटॉक महायुद्ध पडणार ..\nजिओ युजर्संना फटका, दररोज २ जीबी डेटा मिळणारा पॅक..\nदुसऱ्या महायुद्धातील बॉम्ब फुटला 2019 मध्ये\nआतापर्यंत जागाने दोन महायुद्ध अनुभवली आहेत. 1914 ते 1918 या कालावधीत पहिलं महायुद्ध झालं होतं. तर 1939 ते 1945 या कालावधीत दुसरं महायुद्ध झालं. या महायुद्धाच्या जिवंत खुणा आजही युरोपमध्ये पहायला मिळतात. मंगळवारी अशीच एक घटना उघडकीस आली. दुसऱ्या महायुद्धात टाकण्यात आलेला बॉम्ब फुटला आणि त्यात दोन सैनिकांना आपले प्राण गमवावे लागले. तर यामध्ये दोन जण गंभीररित्या जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. पोलंडची राजधानी वर्झावाच्या नजीक असलेल्या कुरनिया रासिबोर्सका येथील जंगलात एक जिवंत बॉम्ब सापडला. दरम्यान, याची माहिती मिळाल्यानंतर पोलंडच्या लष्कराने तात्काळ घटनास्थळी धाव घेत बॉम्ब निकामी करण्याचं काम सुरू केलं. परंतु त्याच दरम्यान त्या बॉम्बच्या झालेल्या स्फोटात दोन सैनिकांना आपले प्राण गमवावे लागले. तर यामध्ये दोन जण गंभीररित्या जखमी झाले असून त्यांना रूग्णालायत दाखल करण्यात आल्याची माहिती पोलंडचे संरक्षण मंत्री मारिऊस ब्लास्जजाक यांनी दिली. स्थानिक माध्यमांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार तो बॉम्ब दुसऱ्या महायुद्धाच्या कालावधीतील असल्याचं म्हटलं जात आहे. ज्या ठिकाणी हा बॉम्ब असल्याची माहिती मिळाली होती त्या ठिकाणी यापूर्वी काही शस्त्रे आणि बॉम्ब सापडले होतं. त्यानंतर ते एका ठिकाणी निकामी करण्यासाठी नेण्यात आले होते. दुसऱ्या महायुद्धात अन्य राष्ट्राकडून टाकण्यात आलेले बॉम्ब युरोपियन देशांम��्ये सापडतात.\nखडकीतील सेक्स रॅकेट उघडकीस\nअंकिता पाटील यांच्या विरोधात ७ अपक्ष उमेदवार\nनात्याला काळिमा ; दिरानेच केला भावजयीवर बलात्कार\nपोलादपूर तालुक्यात कापडे निवाचीवाडी येथे २ तर उमरठ येथील १ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह\nदौंडमध्ये दिवसा सामूहिक हत्याकांड\nपाली विभागाच्या डॉ. भगत यांना पदावरून कमी केले; उद्या विद्यार्थ्यांचे आंदोलन\nआषाढी एकादशीसाठी यंदा पायी दिंडी जाणार नाही - उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर निर्णय घोषित\nमनःशांतीसाठी आता देवेंद्र फडणवीस यांना पुस्तके वाचण्याची आवश्यकता - हसन मुश्रीफ\nइंदापूरात अकरा वर्षाच्या चिमुरडीची कोरोनावर मात\nशाहूवाडी तालुक्यात घरगुती वादामुळे पतीने केला आरोग्यसेविका असलेल्या पत्नीचा खून\nशिक्रापुरातील पाच जणांपैकी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह\nआषाढी एकादशीसाठी यंदा पायी दिंडी जाणार नाही - उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर निर्णय घोषित\nमनःशांतीसाठी आता देवेंद्र फडणवीस यांना पुस्तके वाचण्याची आवश्यकता - हसन मुश्रीफ\nइंदापूरात अकरा वर्षाच्या चिमुरडीची कोरोनावर मात\nशाहूवाडी तालुक्यात घरगुती वादामुळे पतीने केला आरोग्यसेविका असलेल्या पत्नीचा खून\nशिक्रापुरातील पाच जणांपैकी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह\nबंधपत्रित डॉक्टर्सच्या मानधनात मोठी वाढ- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nसदैव अपने पाठको के साथ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/aurangabad-marathwada-news/aurangabad/the-buddhas-message-of-peace-is-acceptable-to-the-world/articleshow/72199951.cms", "date_download": "2020-05-29T14:55:24Z", "digest": "sha1:CT7ZNKGRJ7QRXV5XLHI4FOIESISSAQHW", "length": 15201, "nlines": 119, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nबुद्धांचा शांततेचा संदेश जगाला मान्य\nम टा प्रतिनिधी, औरंगाबाद गौतम बुद्धांची मूर्ती, तैलचित्रामध्ये कोठेही चिंता, दु:ख, चिडलेले भाव दिसत नाही हिच खरी जीवन जगण्याची पद्धत आहे...\nम. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद\nगौतम बुद्धांची मूर्ती, तैलचित्रामध्ये कोठेही चिंता, दु:ख, चिडलेले भाव दिसत नाही. हिच खरी जीवन जगण्याची पद्धत आहे. तथागत गौतम बुद्धांनी जगाला अहिंसेचा, समतेचा संदेश दिला. त्यांचा शातंतेचा संदेश जग मान्य ठरला, असे मत आंतरराष्ट्रीय धम्म परिषदेत 'बौद्ध संस्कृती आणि जीवनशैली' विषयावर बोलताना मान्यवरांनी व्यक्त केले.\nआंतरराष्ट्रीय धम्म परिषदेत दुसऱ्या दिवशी विविध सत्रांमध्ये जागतिक अभ्यासकांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. 'बौद्ध संस्कृती आणि जीवनशैली' विषयावर पीईएस शारीरिक शिक्षण कॉलेजच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात व्यासपीठावर डॉ. तान हो सून, डॉ. बसंता, डॉ. राजेश सिंह यांची प्रमुख मार्गदर्शन केले. डॉ. तान यावेळी म्हणाले, 'गौतम बुद्धांनी अहिंसा तत्त्वावर आधारित जगाच्या कल्याणासाठी शांततेचा संदेश दिला. भेदभाव न करता समानता शिकविला. गौतम बुद्धांची मूर्ती, तैलचित्राकडे पाहिले की कोठेही चिंता, दु:ख, चिडलेले भाव दिसत नाही, हीच खरी जीवन जगण्याची पद्धत आहे. धम्म ही जीवन जगण्याची कला आहे. आजच्या जगातील परिस्थितीचा विचार केला, चिंताग्रस्त, हिंसेचा विचार केला तर, गौतम बुद्धांचे विचार अंमलात आणण्याची खरी गरज आहे. बुद्ध तत्त्वज्ञान हे फक्त उच्चारण्याचे, बोलण्याचे नाही तर, ते दैनंदिन जीवनात आचरण्याची गरज आहे. बुद्ध तुम्हाला ज्ञानवंत, विनयशील होण्याचे सांगतात. विनय असला तरच ज्ञान शोभते. ज्ञान मिळविताना ते विज्ञानाच्या कसोटीवर तपासून पहा व नंतर वापरात आणा असे सांगणारे तथागत हे जगातील एकमेव आहेत.'\nपुरातत्त्व विषयाचे अभ्यासक डॉ. बसंता म्हणाले, 'समाजातील त्यावेळची परिस्थिती विचारात घेऊन गौतम बुद्धांनी शांततेचा मार्ग निवडला. ते विचार अंमलात आणण्याची गरज आहे. त्यावेळी अनेक युद्धे करणारा राजा सम्राट अशोक त्यांच्या कार्याने प्रभावित झाला.'\nत्यांनी आपल्या मार्गदर्शनातून बुद्धांचे जीवन चरित्र आपल्या मार्गदर्शनातून मांडले. लुंबिनी, बुद्धगया, सारनाथ, पावा, वैशाली, पाटलीपूत्र, नालंदा अशा विविध ठिकाणांचे त्यांचे वास्तव्य, बौद्ध धर्माचा केलेला प्रचार, प्रसार मांडला.\nअजिंठा लेणीचे अभ्यासक डॉ. राजेश सिंह म्हणाले, 'बुद्धांचा काळ समृद्ध होता. आजच्या तरुणांनी बुद्धिस्ट विज्ञान, मेडिटेशन, पुरातत्व, इतिहास, सामाजिक, कला अशा विविध विषयांवर विज्ञानाला अनुसरून अभ्यास करण्याची गरज आहे.'\nअजिंठा परिसरातील बौद्ध धर्माच्या असलेल्या पाऊलखुणांबाबत माहिती दिली. यानंतर बौद्धधम्मावरील व्हिडिओ सादरीकरण करण्यात आले. सायंकाळी 'बौद्धधम्माचे पुररूज्जीवन आणि मजबुतीकरणात आमची भूमिका' वर भिख्खूसंघातर्फे मार्गदर्शन करण्यात आले.\n\\Bदलाई लामा यांचे आज मार्गदर्शन\\B\nपरिषदेत रविवारी सकाळच्या सत्रात सहा वाजता 'ध्यानसाधना आणि मानसिकता २' या विषयावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी साडेनऊ वाजता धर्मगुरू दलाई लामा हे मार्गदर्शन करणार आहेत. यानंतर डॉ. तान आणि डॉ. हर्षदीप कांबळे यांचे युवकांसाठी विशेष सत्र दुपारच्या सत्रात 'जागतिक बौद्धांचा समन्वय' आणि सायंकाळच्या सत्रात 'धम्माच्या चक्राची गती वाढविण्यासाठी रुपरेषा' या विषयावर मार्गदर्शन करण्यात येईल. सायंकाळी साडेसात वाजता समारोप सोहळा, सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\n...अन् मुलावर वडिलांचा मृतदेह नाकारण्याची आली वेळ\n१४ दिवस क्वारंटाइन राहून गावात आलेल्या कुटुंबाला मारहाण...\nराजकारणात मन रमत नाही; सूर्यकांता पाटील यांचा राजकीय सं...\nऔरंगाबादेत आणखी २ करोनाबाधितांचा मृत्यू; २२ नवे रुग्ण...\n औरंगाबादमध्ये ३० नवीन करोनाबाधित रुग्ण...\n‘ग्रीव्हज’मधील तंटा मिटवा’महत्तवाचा लेख\nस्थलांतरितांसाठी धावली ठाण्याहून रेल्वे\nशाळा १ जुलैला सुरू करण्याचा विचार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती\nतीन दिवसात सेन्सेक्सची १५०० अंकांची कमाई ; गुंतवणूकदार मालामाल\n... म्हणून अमिताभ आणि जया यांच्या लग्नात होते फक्त पाच व-हाडी\nपुलवामातील स्फोटकांनी भरलेली कार हिजबुलच्या दहशतवाद्याची; भावाला अटक\nनिर्बंधाचा अमेरिकेनेही विचार करावा; हाँगकाँग सरकारचा इशारा\nप्रसिद्ध गीतकार योगेश गौर यांचं वयाच्या ७७ व्या वर्षी निधन\nमोदी सरकार २.० : या निर्णयांनी गाजवलं पहिलं वर्ष\n करोनाचे संकट नष्ट करण्यासाठी मंदिरात दिला नरबळी\nविद्या बालननं केली 'नटखट' या शॉर्ट फिल्मची निर्मिती\nडोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटला ट्विटरचा पुन्हा आक्षेप\nशाळा १ जुलैला सुरू करण्याचा विचार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती\nCBSE: मार्क वाढवायच्या नावे फसवणूक; बोर्डाने केले सावध\nप्रसिद्ध ज्योतिषी बेजन दारूवाला यांचे निधन; करोनामुळे मृत्यू\n३ हजार रुपयांच्या डिस्काउंटवर मिळतोय हा जबरदस्त ��ोन, पाहा किंमत\nसकाळी रिकाम्या पोटी पाण्यासह कच्चे लसूण खा, या गंभीर आजारांचा धोका होईल कमी\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/business/mall-wears-deserted-look-3179", "date_download": "2020-05-29T13:31:35Z", "digest": "sha1:53XXXXMS25ZEMTE42IHDXWNEMUBQF2EX", "length": 6515, "nlines": 119, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "मॉलमध्ये टोटल सन्नाटा | Chembur | Mumbai Live", "raw_content": "\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nBy मुंबई लाइव्ह टीम व्यवसाय\nचेंबूर - सायन-ट्रॉम्बे रोडवरील के स्टार मॉलमध्ये नेहमीच नागरिकांची मोठी गर्दी असते. चेंबूरमधील हा एकमेव मॉल असल्यानं तरुण-तरुणींची नेहमीच याठिकाणी वर्दळ असते. मात्र बुधवारपासून बंद झालेल्या पाचशे आणि हजारांच्या नोटांमुळे या मॉलमध्ये शुकशुकाट पाहायला मिळाला. याच मॉलमध्ये सिनेमागृहही आहे. मात्र बुधवारी बोटावर मोजता येतील इतकेच ग्राहक याठिकाणी आल्याची माहिती इथले सुरक्षारक्षक भाउसाहेब पवार यांनी दिली.\n१० वर्षांखालील ७०० मुलं कोरोना पॉझिटिव्ह, पण बरे होण्याचा वेग अधिक\nअजित पवार म्हणतात, कोरोनाला घाबरण्याचं कारण नाही...\nकोरोनाविरोधातील लढाईत आर्थिक बळ, बंधपत्रित डाॅक्टारांच्या मानधनात मोठी वाढ\nभाजपचा खोटारडेपणा उघड, चंद्रकांतदादांनी माफी मागावी- सचिन सावंत\nअग्निशमन दलातील ४१ जणांना कोरोना, दोघांचा मृत्यू\n मुंबईत आयसीयू बेड ९९ टक्के फुल्ल\nएपीएमसी मार्केटमध्ये 12 सुरक्षारक्षकांना कोरोनाची लागण\nघरबसल्या 10 मिनिटात पॅनकार्ड मिळणार, 'अशी' आहे प्रक्रिया\nएसबीआयकडून ठेवींवरील व्याजदरात 'इतकी' कपात\nअनिल अंबानी दिवाळखोरीत, रिलायन्स इन्फ्रा विकायला काढली\nअनिल अंबानींना झटका, 3 चिनी बँकांचे 5 हजार कोटी 21 दिवसात देण्याचे आदेश\nरिलायन्स जिओमध्ये गुंतवणूक सुरूच, 'या' कंपनीने 'केली' इतकी गुंतवणूक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://www.newsmarathi24.com/?p=16041", "date_download": "2020-05-29T12:25:31Z", "digest": "sha1:6YV5EXQFQPJLXOV7DVWDHR435X7G2BMZ", "length": 7686, "nlines": 129, "source_domain": "www.newsmarathi24.com", "title": "बँक भरती परीक्षा आता १३ भाषांतून ; मोदी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय | News Marathi 24", "raw_content": "\nHome शिक्षण/करिअर ब���क भरती परीक्षा आता १३ भाषांतून ; मोदी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय\nबँक भरती परीक्षा आता १३ भाषांतून ; मोदी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय\nविभागीय ग्रामीण बँकांच्या परीक्षा मराठीसह तेरा भाषांमधून घेण्याचा निर्णय मोदी सरकारनं घेतला आहे. ग्रामीण बँकांच्या परीक्षा इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शनकडून (आयबीपीएस) घेतल्या जातात. सध्या इंग्रजी आणि हिंदी या दोन भाषांमध्ये या परीक्षा होतात.\nबँकांच्या परीक्षा यापुढे मराठीसह आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, कोकणी, मल्याळम, मणीपुरी, ऊडिया, पंजाबी, तमिळ, तेलुगू आणि उर्दू भाषेत होतील.\nPrevious articleनगरपरिषद, मनपाच्या शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ७ वा वेतन आयोग\nNext articleकोळसा वाहून नेणारे बार्ज रेवस समुद्रात बुडाले\nगारगोटीमधील अनाधिकृत बांधकाम थांबवण्यासाठी गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन\nअनंतशांती सेवा संस्थेतर्फे कागल पंचायत समितीस कोरोणा प्रतिबंधक औषधाचे वाटप\nगडहिंग्लजमध्ये आज ९ पॉझिटिव्ह , रुग्णांची संख्या 39\nकोल्हापूर सर्जिकल सोसायटी तर्फे स्तनपान आजार- उपचारासाठी एकदिवसीय परिषदेचे आयोजन\nमहापालिकेच्या वतीने २७६ नागरीकांना अलगीकरण कक्षात\nशेणगांवच्या ५० पुरग्रस्तांना प्रत्येकी पाच हजार प्रांताकडून वाटप, उर्वरीत पाच हजार बँक खात्यावर...\nपुण्यात 1 कोटी 25 लाखांचा गांजा जप्त\nपी.एन. यांच्या पक्षनिष्ठेमुळेच जिल्हापरिषदेत काँग्रेस आघाडी सत्ताबदलात भक्कम…\nजागतिक बॅडमिंटन मध्ये पी. व्ही. सिंधूची अंतिम फेरीत धडक\nइराण आणि अमेरिकेदरम्यान दिवसेंदिवस वाढत चालला तणाव\nकाही जण त्यांचं भाषण ऐकायला येतात, तर काही जण त्यांना पाहायला...\nअवघ्या २९ व्या वर्षी मेजर शर्मा यांना वीरमरण\nभुदरगड तालुक्याने यावेळी अरुण डोंगळे यांना संधी द्यावी – अनिता...\nडॉ प्रतापसिंह जाधव यांच्या अमृतमहोत्सवा निमित्य विद्यार्थ्यांनी दिल्या शुभेच्छा \nसेफ्टीकटँक मध्ये गुदमरून तिघांचा मृत्यू\nआता हिंदुस्थान आणि चीन हे देश तेलखरेदीसाठी बायर्स ब्लॉकच्या तयारीत\nबामणे (ता.भुदरगड) येथे नराधम पित्याने अकरा वर्षाच्या मुलीला ठार मारले \nअसा बॉम्ब फोडेन की, महाडिकांना प्रचार थांबवावा लागेल – महसूलमंत्री चंद्रकांतदादा...\nबालिंगा पुलास भेग नव्हे तर प्रसरण गॅप ; निवासी उपजिल्हाधिकारी संजय...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/business/business-news/slowdown-moodys-paints-a-grim-picture-for-india/articleshow/71983193.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article5", "date_download": "2020-05-29T14:10:40Z", "digest": "sha1:SO6QNVREFUXIQSLT54KLMMSQDNLDZHQB", "length": 15522, "nlines": 118, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nजागतिक बँक व आंतरराष्ट्रीय नाणेनिधीपाठोपाठ पतमानांकन देणाऱ्या मूडीज या अमेरिकी संस्थेनेही भारतीय अर्थव्यवस्थेविषयी प्रतिकूल मतप्रदर्शन केले आहे. आघाडीच्या या पतमानांकन संस्थेने भारतीय अर्थव्यवस्थेला आतापर्यंत स्थिर हे मानांकन दिले होते.\nजागतिक बँक व आंतरराष्ट्रीय नाणेनिधीपाठोपाठ पतमानांकन देणाऱ्या मूडीज या अमेरिकी संस्थेनेही भारतीय अर्थव्यवस्थेविषयी प्रतिकूल मतप्रदर्शन केले आहे. आघाडीच्या या पतमानांकन संस्थेने भारतीय अर्थव्यवस्थेला आतापर्यंत स्थिर हे मानांकन दिले होते. मात्र गेल्या काही महिन्यांतील आर्थिक स्थितीचा आढावा घेतल्यानंतर हे मानांकन बदलून ते आता नकारात्मक (निगेटिव्ह) असे करण्यात आले आहे. भूतकाळातील चढ्या विकासदराच्या तुलनेत भविष्यात विकासदर घसरता राहील, असा अंदाज मूडीजने वर्तवला आहे. शेअर बाजारासह उद्योगक्षेत्रात या मानांकनाचे तीव्र पडसाद उमटले. केंद्र सरकारने मात्र मूडीजच्या दाव्याचे खंडन केले असून भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया बळकट असल्याचे म्हटले आहे.\nभारतीय अर्थव्यवस्थेविषयीचे ताजे मानांकन मूडीजने शुक्रवारी प्रसिद्ध केले. हे मानांकन स्थिरऐवजी नकारात्मक करण्यात आले. मात्र विदेशी चलन व देशांतर्गत चलनासंबंधी असणाऱ्या बीएएटू या मानांकनात कोणताही बदल करण्यात आला नाही. 'भारताने गेल्या काही वर्षांत उत्तम आर्थिक प्रगती साधली असून त्यांचा विकासदरही लक्षणीय आहे. मात्र भूतकाळातील वाढत्या विकासदरात भविष्यात सातत्य राहणार नाही अशी चिन्हे आहेत. विकासदरातील ही संभाव्य घसरण लक्षात घेऊन भारतीय अर्थव्यवस्थेस नकारात्मक हे मानांकन दिले जात आहे,' असे मूडीजने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे.\nअर्थव्यवस्थेला आलेली मरगळ दूर करण्यात केंद्र सरकारला काही प्रमाणात अपयश आले आहे. विकासदरातील संभाव्य घसरणीस हेच अ���यश कारणीभूत असेल, असे मूडीजने नमूद केले आहे. वित्तीय तूट (एकूण खर्च व एकूण उत्पन्नातील तफावत) ३.३ टक्क्यांपर्यंत राखण्याचे उद्दिष्ट भारताने आखले आहे. मात्र प्रत्यक्षात हे प्रमाण ३.७ टक्क्यांपर्यंत वाढेल. अर्थव्यवस्थेला आलेली मरगळ व कंपनी करात केलेल्या कपातीमुळे भारताचा महसूल कमी होईल व जीडीपीसाठी (एकूण राष्ट्रीय उत्पन्न) ते मारक ठरेल, असा अंदाज मूडीजने व्यक्त केला आहे.\nआर्थिक व संस्थात्मक आघाडीवर निर्माण झालेली आव्हाने पार करण्यात सरकारकडून आवश्यक धोरण आखले गेले नाही. ही आव्हाने आजही कायम असल्याने भारतावरील कर्जाचा डोंगर आणखी वाढणार आहे. मात्र सरकारने केलेल्या आर्थिक उपाययोजनांचा ग्रामीण भागांतील आर्थिक आव्हाने, रोजगारवाढ, बिगर बँकिंग वित्तीय संस्थांपुढील प्रश्न आदी समस्या सोडवण्यासाठी उपयोग होऊ शकेल. भारताच्या आर्थिक स्थितीत फरक पडला तर नकारात्मकऐवजी पुन्हा एकदा स्थिर मानांकन दिले जाऊ शकते, असे मूडीजने स्पष्ट केले.\nमूडीजने भारताच्या मानांकनात कपात केली असली तरी भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया बळकट असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. भारतीय अर्थव्यवस्था ही आजही जगातील सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. चालू आर्थिक वर्षात भारताचा विकासदर ६.१ टक्क्यांपर्यंत घटेल, असा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने व्यक्त केला आहे. मात्र त्यापुढील आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासदर सात टक्क्यांचा स्तर गाठेल, असेही त्यांनी म्हटले आहे, याकडे सरकारने लक्ष वेधले. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनीही मूडीजच्या अहवालाशी असहमती दर्शवली.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nसोनं झालं स्वस्त ; सलग तिसऱ्या सत्रात सोने दरात घसरण...\nलॉकडाउन मुदतवाढ अत्यंत घातक; आनंद महिंद्रांचे रोखठोक मत...\n ४.७५ कोटी भारतीयांची माहिती विकली\nदेशात महामंदी अटळ; अर्थव्यवस्था ५ % आक्रसणार...\nसोने महागले ; तेजी मागील हे आहे कारण...\nस्टेट बँकेच्या एफडीवरील व्याजदरात कपातमहत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nविजय मल्ल्याला मोठा झटका\nएअर इंडियाकडून प्रवाशांसाठी मोठी घोषणा\nRBI च्या महत्वाच्या घोषणा\n��र करोनाचा धोका आणखी वाढेल; IMFने दिला इशारा\nCBSE: मार्क वाढवायच्या नावे फसवणूक; बोर्डाने केले सावध\nकरोनामुळे पायी आषाढवारी रद्द; हेलिकॉप्टरने पादुका पंढरीत नेणार\n... म्हणून अमिताभ आणि जया यांच्या लग्नात होते फक्त पाच व-हाडी\nपुलवामातील स्फोटकांनी भरलेली कार हिजबुलच्या दहशतवाद्याची; भावाला अटक\nनिर्बंधाचा अमेरिकेनेही विचार करावा; हाँगकाँग सरकारचा इशारा\nप्रसिद्ध गीतकार योगेश गौर यांचं वयाच्या ७७ व्या वर्षी निधन\nमोदी सरकार २.० : या निर्णयांनी गाजवलं पहिलं वर्ष\n करोनाचे संकट नष्ट करण्यासाठी मंदिरात दिला नरबळी\nविद्या बालननं केली 'नटखट' या शॉर्ट फिल्मची निर्मिती\nडोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटला ट्विटरचा पुन्हा आक्षेप\nCBSE: मार्क वाढवायच्या नावे फसवणूक; बोर्डाने केले सावध\nप्रसिद्ध ज्योतिषी बेजन दारूवाला यांचे निधन; करोनामुळे मृत्यू\n३ हजार रुपयांच्या डिस्काउंटवर मिळतोय हा जबरदस्त फोन, पाहा किंमत\nसकाळी रिकाम्या पोटी पाण्यासह कच्चे लसूण खा, या गंभीर आजारांचा धोका होईल कमी\nव्यावसायिक अभ्यासक्रम शुल्क: मुंबई हायकोर्टाचा राज्य सरकारला दणका\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/india-news/independence-day-2019-pm-narendra-modi-to-address-nation-from-red-fort-live-updates/articleshow/70684802.cms", "date_download": "2020-05-29T13:51:26Z", "digest": "sha1:4K53DA5QPB7RSXNP4PR2AJSOFJKBO5KF", "length": 17645, "nlines": 134, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nस्वातंत्र्य दिन: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे\nभारताचा ७३ व्या स्वातंत्र्य दिनाचा संपूर्ण देशभरात उत्साह आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीत ऐतिहासिक लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करून देशवासियांना संबोधित करणार आहेत. मोदी यंदा संबोधित करताना कोणकोणत्या मुद्द्यांवर बोलणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. या कार्यक्रमाचे अपडेट्स...\nदेशाच्या ७३ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त मोदींनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केलं\nमोदींनी आपल्या भाषणात केली नव्या योजनांची घोषणा\nकलम ३७०, तिहेरी तलाकचाही मोदींनी केला उल्लेख\n'जल जीवन मिशन'च्या माध्यमातून देशात पाणी वाचवण्याचे अभियान राबवणार\nभारताचा ७३ व्या स्वातंत्र्य दिनाचा संपूर्ण देशभरात उत्साह आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीत ऐतिहासिक लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करून देशवासियांना संबोधित केलं. तब्बल १ तास २० मिनिटांच्या मोदींच्या भाषणात कलम ३७०, तिहेरी तलाक, दहशतवादविरोधी विधेयक याशिवाय नव्या योजनांचा समावेश होता. गेल्या ७० दिवसांमध्ये घेतलेल्या निर्णयांमुळे देशात नवा आत्मविश्वास निर्माण झाल्याचं मोदींनी म्हटलं. देशात जलसिंचन, जलसंचय वाढवण्यासाठी सरकारने 'जल जीवन मिशन' या नव्या योजनेची घोषणा केली. तर देशाच्या तिन्ही सुरक्षा दलांमध्ये समन्वयासाठी तिन्ही सेना प्रमुखांच्यावर एक प्रभारी नेमणार असल्याचं मोदींनी जाहीर केलं.\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे...\n>> आधीच्या सरकारने दहशतवाद आणि परिवारवादाला पोसल्याची मोदींची टीका\n>> २०२२ सालापर्यंत देशातील नागरिकांनी देशातील किमान १५ पर्यटन स्थळांना भेट द्यावी, असं आवाहन मोदींनी केलं.\n>> मोदींचं प्लास्टिकमुक्तीचं आवाहन, दुकानदारांनी ग्राहकांना प्लास्टिक पिशवी देणं टाळावं\n>> आम्ही समस्या टाळत नाही आणि पाळतही नाही: मोदी\n>> पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली 'चीफ ऑफ डिफेन्स'ची घोषणा; तिन्ही सुरक्षा दलांच्या प्रमुखांवर एक प्रभारी नेमणार\n>> तिन्ही सुरक्षा दलांमध्ये समन्वय साधण्यासाठी नव्या पदाची घोषणा\n>> दहशतवादाविरोधार देश कठोर लढा देत आहे- मोदी\n>> शांती आणि सुरक्षा देशाच्या विकासासाठी अत्यावश्यक- मोदी\n>> पंतप्रधान मोदींनी केलं देशाच्या तिन्ही सेना दलांचं कौतुक\n>> १९ ऑगस्ट रोजी अफगाणिस्तानचा १०० वा स्वातंत्र्य दिन\n>> अफगाणिस्तानच्या १०० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्ताने मोदींनी दिल्या अफगाणिस्तानला शुभेच्छा\n>> संपत्ती निर्मिती करणारे या देशाची संपत्ती असल्याचं मोदींचं वक्तव्य\n>> संपत्ती निर्मिती देखील देशाच्या विसाकासाठी अत्यंत महत्त्वाची\n>> स्थिर सरकार, स्थिर प्रशासन असेल तर जग आपल्यावर विश्वास ठेवतं\n>> देशातील पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार मोठ्या प्रमाणावर का�� करणार\n>> आधुनिक पायाभूत सुविधांसाठी १०० लाख कोटींची गरज\n>> गेल्या ५ वर्षांत आम्ही ३ ट्रिलीयन डॉलर अर्थव्यवस्था केली, आता ५ ट्रिलीयन डॉलर अर्थव्यवस्थेचं लक्ष्य\n>> लोकांच्या अपेक्षा वर्षानुवर्ष वाढत राहणार आणि त्यापूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध\n>> गेल्या ५ वर्षात रोज एक कायदा रद्द केला, जे कायदे कालबाह्य झाले त्यांना हद्दपार केलं\n>> भ्रष्टाचार करणाऱ्या काही बड्या अधिकाऱ्यांना आम्ही घरी बसवलं\n>> भ्रष्टाचाराविरोधात आम्ही मोठं काम केलं, यापुढे तंत्रज्ञानाचा वापर करून भ्रष्टाचाराचा समूळ नायनाट करू\n>> छोटं कुटुंब हे देशहिताचं कार्य- पंतप्रधान नरेंद्र मोदी\n>> छोटं कुटुंब ठेवून अनेकांनी देशहिताचा विचार केला, छोट्या कुटुंबामुळे विकासाला गती मिळाली\n>> वाढती लोकसंख्या देशासमोरील मोठं आव्हान\n>> वाढत्या लोकसंख्येच्या प्रश्नावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ठेवलं बोट\n>> आज पाणी विकत घेण्याची वेळ आली, हे दुर्देव\n>> पाणी वाचवण्यासाठी सरकार अभियान चालवणार; जलसिंचन, जल संचय वाढवण्यावर भर\n>> केंद्र आणि राज्य एकत्र करून ३.५ लाख कोटी 'जल जीवन मिशन' योजनेवर खर्च करणार\n>> प्रत्येक घरात पिण्याचं पाणी देण्यासाठी सरकार कटिबद्ध\n>> 'जल जीवन मिशन' घेऊन सरकार काम करणार\n>> देशाने 'एक देश, एक निवडणुकीवर' विचार करायला हवा\n>> जीएसटीमुळे 'वन नेशन, वन टॅक्स' करण्यात यश\n>> कलम ३७० रद्द झाल्यामुळे 'एक देश, एक संविधान' आज प्रत्यक्षात उतरलं\n>> कलम ३७० बाबत राजकारण नाही तर देशाचं भविष्य महत्त्वाचं\n>> देशाच्या मनात जे आहे ते करायला आलोय\n>> काश्मीरमध्ये कलम ३७० इतकं महत्त्वाचं होतं मग गेल्या ७० वर्षांत ते कायमस्वरुपी रुप का नाही दिलं\n>> जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवण्याचा ऐतिसासिक निर्णय घेण्याचं धाडस आम्ही दाखवलं\n>> तिहेरी तलाकची भीती मुस्लिम महिलांच्या मनातून हद्दपार केली\n>> सतीप्रथेविरोधात, स्त्रीभ्रूण हत्येविरोधात कायदा आपण केला, मग मुस्लिम महिलांना जाचक ठरणाऱ्या तिहेरी तलाकवर कायदा करणंही जबाबदारी होती\n>> लोकांचा विश्वास प्राप्त करण्यात सरकार यश आलं- पंतप्रधान मोदी\n>> २०१९ ची निवडणूक फक्त मोदी नाही संपूर्ण देश निवडणूक लढवत होता, मोदींचं वक्तव्य\n>> २०१९ मध्ये देशवासियांच्या आशांना नवे पंख मिळाले, देश बदलू शकतो याचा विश्वास जनतेमध्ये आला\n>> तिहेरी तलाक विधेयक संमत करून ���ुस्लिम महिलांना अनिष्ट प्रथेतून मुक्त केलं\n>> सरकार आल्यानंतर अवघ्या १० आठवड्यांत कलम ३७० हटवलं\n>> काश्मीरमधून कलम ३७० आणि ३५ अ हटवल्यानं सरदार वल्लभभाई पटेलांचं स्वप्न पूर्ण झालं\n>> देशातील पूरग्रस्तांच्या दु:खात सहभागी- नरेंद्र मोदी\n>> पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणाला सुरुवात, मोदींनी स्वातंत्र्य दिनाच्या आणि रक्षाबंधनच्या दिल्या देशवासियांना शुभेच्छा\n>> पंतप्रधान मोदींच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण\n>> लाल किल्ल्यावर पंतप्रधान मोदींना सेनेच्या तिन्ही दलांकडून अभिवादन\n>> थोड्याच वेळात लाल किल्ल्यावर मोदी करणार ध्वजारोहण\n>> पंतप्रधान मोदी लाल किल्ल्यावर पोहोचले\n>> पंतप्रधान मोदी राज घाटावर पोहोचले. महात्मा गांधींच्या स्मृतिस्थळाला केलं अभिवादन\n>> पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरवरून दिल्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा...\n>> स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण दिल्लीत कडेकोट बंदोबस्त\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nस्थलांतरीत मजुरांची दैना न्यायालयालाही पाहवेना; सरकारला...\nपुलवामा: मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला, आयईडी भरले...\nदेशातील लॉकडाउन पूर्णपणे अपयशी ठरले: राहुल गांधींची मोद...\n अजित डोभालांनी मोदींना दिली बातमी...\nदारुनंतर तंबाखू-बीडीसाठीही नागरिकांच्या लांबच लांब रांग...\nप्रियांका गांधींच्या सहायकाविरोधात तक्रारमहत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nस्थलांतरितांसाठी धावली ठाण्याहून रेल्वे\nभारताचा विकासदर ५ टक्क्यांनी घसरणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/pune-news/all-mumbai-pune-train-services-to-resume-today/articleshow/70728102.cms", "date_download": "2020-05-29T14:36:55Z", "digest": "sha1:TVHE4MPAUUN2E62OMTB4O6K77FSDZ7BI", "length": 9898, "nlines": 114, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nपुणे-मुंबईदरम्यान धावणाऱ्या सर्व इंटरसिटी एक्स्प्रेससह लांब पल्ल्याच्या बहुतांश गाड्या आज, सोमवारपासून नियमित वेळापत्रकानुसार धावण��र आहेत. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय टळणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वेच्या पुणे प्रशासनाने दिली आहे.\nम. टा. प्रतिनिधी, पुणे: पुणे-मुंबईदरम्यान धावणाऱ्या सर्व इंटरसिटी एक्स्प्रेससह लांब पल्ल्याच्या बहुतांश गाड्या आज, सोमवारपासून नियमित वेळापत्रकानुसार धावणार आहेत. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय टळणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वेच्या पुणे प्रशासनाने दिली आहे.\nगेले वीस दिवस मध्य रेल्वेची सेवा विस्कळित झाली होती. त्यात पुणे-मुंबई मार्गावरील संपूर्ण सेवा ठप्प होती. मात्र, शुक्रवारपासून रविवारपर्यंत या मार्गावर सर्व इंटरसिटी एक्स्प्रेस आणि काही लांब पल्ल्याच्या गाड्या सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र, आज, सोमवारी वाहतुकीची काय स्थिती असणार हे स्पष्ट करण्यात आले नव्हते. गेले तीन दिवस सुरळीत चाललेल्या सेवा पूर्ववत करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nसामूहिक नमाज; आमदारासह अन्य १२५ जणांवर गुन्हे...\nपुण्यासह राज्यातील काही भागांत शनिवारी, रविवारी पावसाची...\nपुणे: लॉकडाउनचा 'तो' व्हायरल मेसेज बोगस...\nकरोना: पुण्यात २४ तासांत ११ मृत्यू; १६३ नवे रुग्ण, १८४ ...\n'परीक्षांबाबत घेणार विद्यार्थीहिताचा निर्णय'...\nराम जन्मभूमीचा खटला जिंकूमहत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nस्थलांतरितांसाठी धावली ठाण्याहून रेल्वे\nCBSE: मार्क वाढवायच्या नावे फसवणूक; बोर्डाने केले सावध\nकरोनामुळे पायी आषाढवारी रद्द; हेलिकॉप्टरने पादुका पंढरीत नेणार\n... म्हणून अमिताभ आणि जया यांच्या लग्नात होते फक्त पाच व-हाडी\nपुलवामातील स्फोटकांनी भरलेली कार हिजबुलच्या दहशतवाद्याची; भावाला अटक\nनिर्बंधाचा अमेरिकेनेही विचार करावा; हाँगकाँग सरकारचा इशारा\nप्रसिद्ध गीतकार योगेश गौर यांचं वयाच्या ७७ व्या वर्षी निधन\nमोदी सरकार २.० : या निर्णयांनी गाजवलं पहिलं वर्ष\n करोनाचे संकट नष्ट करण्यासाठी मंदिरात दिला नरबळी\nविद्या बालननं केली 'नटखट' या शॉर्ट फिल्मची निर्मिती\nडोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटला ट्विटरचा पुन्हा आक्षेप\nCBSE: मार्क वाढवायच्या नावे फसवणूक; बोर्डाने केले सावध\nप्रसिद्ध ज्योतिषी बेजन दारूवाला यांचे निधन; करोनामुळे मृत्यू\n३ हजार रुपयांच्या डिस्काउंटवर मिळतोय हा जबरदस्त फोन, पाहा किंमत\nसकाळी रिकाम्या पोटी पाण्यासह कच्चे लसूण खा, या गंभीर आजारांचा धोका होईल कमी\nव्यावसायिक अभ्यासक्रम शुल्क: मुंबई हायकोर्टाचा राज्य सरकारला दणका\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://ramprahar.com/event/12-july-2019/", "date_download": "2020-05-29T14:10:26Z", "digest": "sha1:P2NP7Z5G6RAK7ESHFTVBFZU2FJ7ADOVJ", "length": 104343, "nlines": 1454, "source_domain": "ramprahar.com", "title": "12 July 2019 - RamPrahar - The Panvel Daily Paper", "raw_content": "\nमुंबई – नवी मुंबई\nपोलादपूरमध्ये अर्धा-पाऊण किलोचे पेरू\nरायगडात नवीन 87 विंधण विहिरी\nधूळ वाफेच्या पेरणीला सुरुवात\nमुरूडमध्ये पर्स चोरांना अटक\nकर्जतमधील पुलांची कामे प्रगतिपथावर\nआमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्या हस्ते गोरगरिबांना भाजपतर्फे अन्नदान\nरायगडात 56 रुग्ण वाढले; दोघांचा मृत्यू\nलोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर\nआमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्या हस्ते गोरगरिबांना भाजपतर्फे अन्नदान\nभाजप नेते किरीट सोमय्या यांचा पनवेल दौरा\n देशाचा रिकव्हरी रेट वाढला\nरायगडातील कोरोनाबाधितांची संख्या आठशेपार\nरायगड जिल्ह्यात 50 नवे कोरोना रुग्ण\nकोरोना नियंत्रणात सपशेल अपयशी ठरलेल्या ठाकरे सरकारचा तीव्र निषेध\nविद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण, सुविधा देण्याचे काम संघटितपणे करू \nआयुक्त गणेश देशमुख यांची बदली रद्द करावी\nदहावी-बारावीच्या परीक्षांना केंद्राकडून हिरवा कंदिल\nराज्य सरकार आणि प्रशासनामध्ये समन्वयाचा अभाव\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेत्यांचा आजपासून कोकण दौरा\nसभागृह नेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त रोगप्रतिकारक औषधांचे कोविड योद्ध्यांना वाटप\nमनरेगासाठी 40 हजार कोटी; आरोग्य, शिक्षणासंदर्भातही अर्थमंत्र्यांकडून महत्त्वाच्या घोषणा\nकार्यतत्पर आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांची एमजीएम रुग्णालयाला भेट; कोरोनाग्रस्तांशी संवाद\nपनवेल तालुक्यात कोरोनाचे 300 रुग्ण\nविशेष पॅकेज : विविध घटकांना मदत\nअत्यावश्यक सेवा देणार्‍या कर्मचारी व त्यांच्या कुटुंबाला कोरोनापासून वाचवा\nगावांपासून कोरोना लांब ठेवा; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन\nपनवेल महानगरपालिका हद्दीतील इतर दुकानेही सुरू; सत्ताधारी भाजपच्या सूचनेची दखल\nकर्मवीर अण्णांची प्रेरणा घेऊन त्यांच्या कार्याचा वारसा पुढे चालवा\nपनवेल मनपाचा कोरोनाविरुद्ध लढा\nस्व. जनार्दन भगत यांच्या कार्याची स्फूर्ती वर्षभर जतन करा\nसार्वजनिक वाहतूक लवकरच सुरू होणार : नितीन गडकरी\nपनवेल अर्बन बँकेकडून ‘लाख’मोलाची मदत\nपनवेलमध्ये 16 नवे रुग्ण आढळले\n‘त्या’ कर्मचार्‍यांची होणार मुंबईतच व्यवस्था\nमार्केटमधील गर्दीच्या नियोजनाकरिता व्यापारी प्रतिनिधींसोबत चर्चा\n…अन्यथा 4 मेपासून पनवेल बंद ः आ. प्रशांत ठाकूर\n…तर 4 मेपासून वैद्यकीय वगळता सर्व सेवा बंद करू\nमजूर, विद्यार्थी, पर्यटकांना घरी जाण्यास परवानगी\nराजस्थानमध्ये अडकलेले विद्यार्थी महाराष्ट्रात परतले\nपनवेल मनपा प्रभाग 20मध्येही मोदी भोजन कम्युनिटी किचन\nपनवेल महापालिका क्षेत्रात अन्नछत्र\nपनवेलमध्ये तीन नवे रुग्ण\nजगाला संकल्पाचे सामर्थ्य दाखविले\nनव्या सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या नातेसंबंधांमुळे कर्नाळा बँकेच्या चौकशीला खीळ बसण्याची शक्यता\nपनवेल महापालिका क्षेत्रातील दिव्यांगांना महापालिकेमार्फत धान्य-जेवणाचे पाकीट पुरवा\nआणखी काही व्यवहारांना केंद्राची सूट\nरेशनकार्ड नसलेल्या नागरिकांना शासनाच्या माध्यमातून अन्नधान्य द्या; आमदार प्रशांत ठाकूर यांची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी\nकोरोनाविरुद्धची लढाई सर्व मिळून यशस्वी करू या\nरायगडात सलग दुसर्‍या दिवशी सहा नवे कोरोनाग्रस्त\nरायगडात सहा नवे रूग्ण\nपनवेल मनपाकडून नालेसफाईला सुरुवात\nकोरोनाविरोधात आता कठोर लढा\nनिर्बंध शिथिल झाल्यास संपूर्ण रायगड जिल्ह्याऐवजी तालुकानिहाय लॉकडाऊन करावे\nलॉकडाऊन 3 मेपर्यंत कायम\nपंतप्रधान मोदी आज काय बोलणार\nउरणमध्ये कोरोनाचा शिरकाव; दोन रुग्ण आढळल्याने खळबळ; पनवेल तालुक्यातही चार नवे कोरोनाग्रस्त\nराज्यात आता 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन\nपनवेल भाजपचे एक पाऊल पुढे\nपनवेल मनपातील भाजप नगरसेवकांचा कोरोनाविरोधात लढा\nपनवेल, उरणसह नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत सायंकाळी 5 नंतर कर्फ्यू\nदेवेंद्र फड���वीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र\nपनवेलमध्ये नियमांचे पालन करून भाजप स्थापना दिन साजरा\nजीवनावश्यक वस्तूंचे पॅकेट्स तहसील कार्यालयास सुपूर्द\nआज पुन्हा घडणार देशाच्या एकतेचे दर्शन\nरविवारी रात्री 9 वाजता घरात दिवे उजळून सामुदायिक शक्ती दाखवा\nपनवेल भाजपची सामाजिक बांधिलकी\nकार्यतत्पर आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली गरीब, गरजूंना पनवेल भाजपतर्फे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप\nदेशात 24 तासांमध्ये आढळले 227 कोरोनाग्रस्त\nपनवेल येथे कोविड रुग्णालय सज्ज\n‘देशात लॉकडाऊन वाढविण्याचा विचार नाही’\nमहाडच्या दासगाव आदिवासी वाडीतील 14 मुलांना विषबाधा; एरंडाची फळे खाल्ल्याने त्रास प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार\nपनवेलमध्ये गरिबांसाठी सुरू होणार अन्नछत्र\nपंतप्रधान नरेंद्र मोदींकडून आर्थिक मदतीचे आवाहन\nकेंद्र सरकारचा गोरगरिबांना दिलासा\nकोरोनाविरुद्धचे युद्ध 21 दिवसांत जिंकायचेय\nआजपासून संपूर्ण देशात लॉकडाऊन\nअखेर महाराष्ट्रात संचारबंदी लागू\nजनता कर्फ्यू शंभर टक्के यशस्वी; देशभरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nकामोठे येथील होम क्वारंटाईन केलेल्या तिघांवर गुन्हा दाखल\nकोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी पनवेलमध्ये जंतूनाशकांची फवारणी\nरायगडातील किल्ले, समुद्रकिनार्‍यांवर जाण्यास पर्यटकांना 31 मार्चपर्यंत बंदी\nकळंबोलीतील समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार -आमदार प्रशांत ठाकूर\nकोरोनाचा सामना करण्यासाठी जय्यत तयारी; राज्याला 15 दिवस जकिरीचे; शाळा-महाविद्यालयांसह निवडणुका पुढे ढकलल्या\nशेकापचे नेते निवडणुकीत पैसे खर्च करायला तयार आहेत…; मग कर्नाळा बँक ठेवीदारांचे पैसे का नाही परत करीत\nराज्यातील सर्व शाळा-महाविद्यालयांना 31 मार्चपर्यंत सुटी जाहीर\nकोकणावर अन्याय करू नका\nकर्नाळा बँकेच्या खातेदारांनी आता गळफास घ्यावा का\nपनवेल मनपाला जीएसटी अनुदान द्या\nपनवेलमधील विकासकामांसंदर्भात मुंबईत बैठक\nमध्य प्रदेशात राजकीय धूळवड\nउरण तालुका भाजप कार्यकर्ता-पदाधिकारी मेळावा उत्साहात\nआमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते नवीन पनवेलमध्ये विकासकामांचे उद्घाटन\nप्रकल्प उभारण्याबरोबरच जमिनी दिलेल्या शेतकर्यांना वाढीव दर द्या; आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांची मागणी\nआमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बा���दी कामगार सुरक्षेसाठी आग्रही; तळोजा एमआयडीसीसंदर्भात अधिवेशनात तारांकित प्रश्न\nखंडाळा घाटात टेम्पोने बाइकस्वारांना चिरडले\nविधिमंडळात आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून गट नोंदणीसाठी तारांकित प्रश्न\n‘सीएए’बाबत संभ्रम निर्माण केला जातोय -डॉ. विनय सहस्रबुद्धे\nप्रा. डॉ. एन. डी. पाटील यांना स्व. जनार्दन भगत स्मृती जीवन गौरव पुरस्कार प्रदान\nआज स्व. जनार्दन भगत जयंती व जीवन गौरव पुरस्कार सोहळा\nस्व. जनार्दन भगत जयंती सोहळा आणि स्मृती पुरस्कार सोहळ्याची जय्यत तयारी\nराज्य सरकारविरोधात भाजपचा हल्लाबोल\nमविआ सरकारकडून फसवणुकीची मालिका\nमहाविकास आघाडीच्या फसव्या कारभाराविरोधात पनवेलमध्ये उद्या एल्गार\nसार्वजनिक आरोग्य जपणे आवश्यक\nमहाशिवरात्रीनिमित्त ब्रह्मकुमारीजतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन; माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन\nभाजपची कर्जत तालुका कार्यकारिणी जाहीर\nजनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या वतीने प्रा. एन. डी. पाटील यांना ‘स्व. जनार्दन भगत स्मृती पुरस्कार’ जाहीर\nकोट्यवधींच्या कर्नाळा बँक घोटाळ्याप्रकरणी शेकाप नेते विवेक पाटील याच्यावर गुन्हा दाखल\nचला हवा आली कामोठ्यात कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद\nआजपासून बारावीची परीक्षा; राज्य माध्यमिक शिक्षण मंडळ सज्ज\nअनैसर्गिक सरकार टिकणार नाही\nवाहतूक कोंडीवर उपाययोजना, रिक्षा थांबे धोरणासंदर्भात बैठक\nफसव्या राज्य सरकारला उघडे पाडणार\nआजपासून भाजपचे प्रदेश अधिवेशन\nघोटाळेबाज कर्नाळा बँकेवर आज ठेवीदारांचा धडक मोर्चा\nभारताच्या पराभवाची मालिका; महिलांचीही हार\nकोट्यवधींचा घोटाळा झालेल्या कर्नाळा बँकेवर उद्या भव्य मोर्चा\nहिंगणघाटच्या लेकीचा संघर्ष थांबला\n पनवेलमध्ये भाजपची विराट बाइक रॅली\nकर्नाळा बँक घोटाळा प्रकरणात राज्य सरकारचे दुर्लक्ष\n…तर देश बदलला नसता\nदुंदरे येथील महिलेला जाळून फासावर लटकवले; नातेवाईकांचा आरोप\nखारघर-कोपरा पुलाच्या कामाची संयुक्त पाहणी\nअयोध्येत राम मंदिर निर्मितीसाठी केंद्राकडून ट्रस्टची स्थापना\nनिरोगी शरीरासाठी व्यायाम आवश्यक; आमदार प्रशांत ठाकूर यांचे प्रतिपादन; पेणमध्ये मॅरेथॉन\nविवेक पाटलांनी पोकळ आश्वासने देण्याऐवजी आमचे पैसे परत करावेत\n मंदीचे मळभ दूर होणार\nगणेश जयंतीचा रा��गडात उदंड उत्साह\nठाकरे सरकारविरोधात 9000 ग्रामपंचायतींचा एल्गार\nफोन टॅपिंग : फडणवीसांनी आरोप फेटाळले\nकर्नाळा बँक घोटाळा प्रकरण, विवेक पाटील व संचालकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी; तत्काळ चौकशी करून कारवाई करणार -पोलीस आयुक्त\nग्रामपंचायत कर्मचार्‍यांच्या समावेशनासाठी आज पनवेल ते मंत्रालय लाँग मार्च\n‘सीएए’ मागे घेणार नाही\nविवेक पाटलांची चौकशी करा : सोमय्या\nशेतकरी लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन\nरायगडात महाविकास आघाडीत बिघाडी\nभाजप उत्तर जिल्हाध्यक्षपदी आमदार प्रशांत ठाकूर यांची निवड\nमहिला सक्षमीकरणाला प्राधान्य देणार -डॉ. कविता चौतमोल\nऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचे फलंदाज ढेपाळले\nकचर्‍याचे नियोजन घरापासून करा\nनागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ खोपोलीकर सरसावले; भव्य रॅली\nसीकेटी विद्यालयात ‘वाद्य आविष्कार’\n‘शिवसेनेचे 35 आमदार उद्धव ठाकरेंवर नाराज’\nपनवेल मनपा हद्दीतील श्वान निर्बिजीकरण केंद्र सुरू\nपनवेलमध्ये भाजपचा डबल धमाका\nभाजपच सर्वांत मोठा पक्ष : फडणवीस\nपनवेल महानगरपालिकेच्या पोटनिवडणुकीत 31% मतदान\nपनवेल महानगरपालिका पोटनिवडणुकीसाठी आज मतदान\nलोकनेते रामशेठ ठाकूर भवनाचे काम अंतिम टप्प्यात\nपनवेलच्या महापौर, उपमहापौरपदांकरिता भाजप उमेदवारांचे अर्ज दाखल\nमंत्रिमंडळ बैठकीत खुर्चीवरून वाद\nपत्रकार हा समाजजीवनाचा आरसा -लोकनेते रामशेठ ठाकूर\nमहाविकास आघाडीकडून जनता वेठीस\nअटल करंडकाची ‘ब्रम्हास्त्र’ मानकरी, राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे पारितोषिक वितरण\nरूचिता लोंढे यांच्या प्रचाराचा झंझावात\nवहाळमध्ये प्रवेशद्वार आणि क्रिकेट स्पर्धेचे शानदार उद्घाटन\nमहापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून उपजिल्हा रुग्णालयाची पाहणी, सोयीसुविधांचा घेतला आढावा\nकर्नाळा बँकेच्या फसवेगिरीला दणका\nकर्नाळा बँक घोटाळ्याप्रकरणी ठेवीदारांचा आज आरबीआयसमोर ठिय्या\nरूचिता लोंढे यांना मतदारांचा वाढता पाठिंबा\nकर्नाळा बँक घोटाळा प्रकरण ; ठेवीदारांच्या हक्काच्या पैशांसाठी शुक्रवारी रिझर्व्ह बँकेसमोर धरणे आंदोलन\nपनवेल पंचायत समितीवर भाजपचा झेंडा फडकला\nरूचिता लोंढे यांची प्रचारात आघाडी\nव्ही. के. हायस्कूलचा शतक महोत्सवी सोहळा दिमाखात\nगाढी नदी संवर्धनासाठी लोकसहभाग महत्त्वाचा\nअत्याधुनिक केंद्राचा शानदार उद्घाटन सोहळा\nयुवा नेते परेश ठाकूर यांना डॉक्टरेट\nइमारतींवरील शेडला परवानगी द्यावी\nसार्वजनिक संपत्तीचे नुकसान करू नका\nरायगडातील पर्यटनस्थळे, समुद्रकिनारे गजबजले\nसायकल प्रवासातून सामाजिक संदेश\nठेवीदारांचे पैसे परत करण्याचे निर्देश कर्नाळा बँकेला द्यावेत, शिष्टमंडळाची आरबीआयकडे आग्रही मागणी\n‘आरटीपीएस’मध्ये रंगला क्रीडा महोत्सव\nदिघाटीत प्रवेशद्वार, बसथांब्याचे उद्घाटन\nकर्तव्यदक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची पनवेलच्या विकासावर पुरवणी मागणी चर्चा\nराज्यातील कायदा-सुव्यवस्था बिघडली, देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल, महाविकास आघाडीवर शरसंधान\nतोड कारवाईपूर्वी स्थानिक प्रकल्पग्रस्तांचे व्यावसायिक पुनर्वसन करा, एमआयडीसीकडे भाजपची आग्रही मागणी\nपनवेल युवा मोर्चाकडून राहुल गांधींचा तीव्र निषेध\nभाजपच्या रुचिता लोंढे यांचा उमेदवारी अर्ज दाखल\nआमचे पैसे परत द्या\nराहुल गांधी हाय हाय, गल्लीपासून दिल्लीपर्यंत तीव्र निषेध\nठेवीदारांचे पैसे द्या, जाहीर सत्कार करू\nपनवेल मिनीथॉनमध्ये 1300 विद्यार्थ्यांचा सहभाग\nउरण भाजपतर्फे आज विजयी मेळावा; आमदारांचा होणार सत्कार\nजागतिक मानांकनात स्वस्तिका घोषचा ‘षटकार’\nगुजरात दंगलीप्रकरणी नरेंद्र मोदींना क्लीन चिट\nनागरिकत्व दुरुस्ती विधेयक राज्यसभेतही मंजूर\nजागरूक राहून काम करा\nरयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील प्रोफेशनल कॉलेजचे भूमिपूजन\nहायकल कंपनीस ताकद दाखवणार\nआमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आज हायकल गेट बंद आंदोलन\nएकवेळ राजकारण सोडेन, पण भाजप सोडणार नाही\nआमदार प्रशांत ठाकूर यांची उरण भाजप कार्यालयास सदिच्छा भेट\nकेंद्राचा निधी परत पाठवलेला नाही\nरेल्वेचा जिना प्रवाशांसाठी खुला, पनवेलकरांनी मानले आमदार प्रशांत ठाकूर यांचे आभार\nविधानसभेत घमासान; भाजपचा सभात्याग\nरसायनीजवळ भीषण अपघात, चौघांचा जागीच मृत्यू\nआसूडगावमध्ये रस्ता डांबरीकरण, वर्गखोल्यांचे भूमिपूजन\nनूतन शाळा इमारतीचे कामोठ्यात भूमिपूजन\nमहाआघाडीचे तीनचाकी सरकार चालणे कठीण, देवेंद्र फडणवीस यांचे भाष्य; मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा\nपनवेल महापालिकेत भाजप नगरसेविकेची बिनविरोध निवड\nनुकसानग्रस्त शेतकर्यांसाठी 5,380 कोटी\nराज्यात स्थिर सरकार देणार, उपमुख्यमंत्���ी अजित पवारांचे ट्विट; पंतप्रधानांचे मानले आभार\nखांदा कॉलनीत कोकण महोत्सवाची धूम\nकळंबोली-कामोठे जोडरस्त्याचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन\nही तर संधीसाधू आघाडी\nपनवेलमधील नाट्यगृहाचे अपूर्ण काम पूर्ण\nओवे कॅम्प गावठाणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार\nशिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत चर्चा झाली नाही : शरद पवार\n ‘काळजी करू नका; भाजप-सेनाच सत्तेत येईल’\nकर्नाळा बँकेतील घोटाळा अखेर उघड\nनुकसानग्रस्त शेतकर्यांना तत्काळ मदतनिधी द्यावा\nमाणगावमध्ये कंपनीत स्फोट : 18 कर्मचारी भाजले; पाच जण गंभीर\nरामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचे गोळाफेक, थाळीफेकमध्ये यश\nशिवसेनेचा दावा मान्य नाही\nवाकडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भाजपच्या वनिता चोरघे बिनविरोध\nपनवेल, नवी मुंबईचे महापौरपद खुल्या वर्गातील महिलांसाठी राखीव\nगुरुनानक जयंती उत्साहात साजरी\nराष्ट्रीय स्पर्धेत ‘नृत्यआराधना’च्या विद्यार्थ्यांचे सुवर्णयश\nअखेर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू\nसीकेटी महाविद्यालयात राष्ट्रीय एकात्मता शिबिर\nभाजप सत्तास्थापनेचा दावा करणार नाही, आघाडीसोबत जाणार्या शिवसेनेला शुभेच्छा\nनिवडणुकीनंतरही भाजपमध्ये इनकमिंग; वाकडीतील शेकाप कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश\nबहुप्रतिक्षित अयोध्येप्रकरणी ऐतिहासिक निकाल\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा\nपेण फेस्टिवलचे शानदार उद्घाटन\nफडणवीस यांच्या नेतृत्वातच महायुतीचे सरकार बनेल\nसिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भुयारी मार्ग आणि रस्त्याची पाहणी\nकर्नाळा बँक घोटाळ्याप्रकरणी रिझर्व्ह बँकेने योग्य कारवाई करावी\nखंडाळा घाटात पुन्हा अपघात; 12 जण जखमी\nएक्स्प्रेस वेवर डिजिटल स्पीडो मीटर\nआमदार प्रशांत ठाकूर यांचा रेल्वे प्रवाशांशी संवाद\nखंडाळा घटात बस अपघातात पाच ठार\nसरकार लवकरच स्थापन होईल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रसारमाध्यमांना माहिती\nतुपगावातील कार्यकर्त्यांचा भाजपत प्रवेश\nभातशेतीची नुकसानभरपाई तातडीने द्यावी ः आ. प्रशांत ठाकूर\n…अन्यथा महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट; भाजपचा शिवसेनेला निर्वाणीचा इशारा\nआमदार प्रशांत ठाकूर यांचा पुढाकार; श्वान निर्बिजीकरण केंद्र सुरू होणार\nदेवेंद्र फडणवीस भाजप गटनेतेपदी\nआमदार महेश बालदी ��ांचा भाजपला पाठिंबा\nराज्यात महायुतीचेच सरकार : मुख्यमंत्री\nपनवेलमध्ये दिवाळीच्या खरेदीला आलेल्यांवर पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला\nमहाराष्ट्रात महायुतीला स्पष्ट कौल, रायगडात भाजप-शिवसेनेची मुसंडी, शेकाप, काँग्रेस, राष्ट्रवादी महाआघाडी फेल\nकोण जिंकणार, कोण हरणार, मतदानानंतर रायगडात अंदाज अन् चर्चांना उधाण\nआमदार प्रशांत ठाकूर यांना मतदानानंतर सदिच्छा व्यक्त करताना माजी नगरसेविका जैनब शेख व माजी नगरसेविका सिध्दीका पुंजानी व त्यांच्या सहकारी.\nरायगडात सुमारे 65.57 टक्के मतदान\nशेकापला खिंडार; भाजपत जम्बो भरती; विविध ठिकाणच्या कार्यकर्त्यांचा जाहीर पक्षप्रवेश\nकार्यतत्पर आमदार प्रशांत ठाकूर यांना सर्व स्तरांतून उदंड पाठिंबा\nकोकण विकासाचा केंद्रबिंदू ठरेल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास; खारघरमध्ये विराट सभा, विजयाचा संकल्प\nमहायुतीच्या प्रचाराचा महाझंझावात, आ. प्रशांत ठाकूर यांना उदंड प्रतिसाद\nप्रशांत ठाकूर चारित्र्यसंपन्न आमदार, शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे गौरवोद्गार; लाडक्या आमदाराला निवडून देण्याचे आवाहन\nकार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचारार्थ कळंबोलीत भव्य बाइक रॅली, खासदार श्रीरंग बारणे यांची लाभली प्रमुख उपस्थिती\n‘ज्यांच्या नावातच जयजयकार ते नाव गाजतंय आमदार प्रशांत ठाकूर’; महायुतीची प्रचारात मुसंडी\nविधानसभेचा सामना एकतर्फी होणार : मुख्यमंत्री निवडणुकीनंतर शेकापचे अस्तित्व मायक्रोस्कोपमध्ये शोधूनसुद्धा सापडणार नसल्याचा टोला\nमहायुती किमान 230 जागा जिंकेल; भाजप नेते किरीट सोमय्या यांचा विश्वास आमदार प्रशांत ठाकूर यांचा विजय सर्वांत मोठा असणार असल्याचा दावा\n गावे दुमदुमली; प्रशांत ठाकूर यांच्या प्रचाराचा झंझावात\nमोठा खांद्यात शेकापला खिंडार; ज्येष्ठ, महिला व युवा कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश\nशेकाप कार्यकर्त्यांचे सीमोल्लंघन; पनवेलच्या ग्रामीण भागात भाजप प्रवेशाची पताका\nशेकापला गळती, भाजपमध्ये भरती, वाजे, चेरवली, बापदेववाडीतील कार्यकर्त्यांच्या हाती ‘कमळ’\nमुग्धाताईंच्या आठवणींनी सारेच हेलावले\nभिंगारीतील शेकाप पदाधिकारी भाजपमध्ये\nआधी भूमिपुत्रांचे पैसे द्या, मगच मत मागा\nविजयी हॅट्ट्रिकसाठी आमदार प्रशांत ठाकूर सज्ज\nभाजप नगरसेविका मुग्धा लोंढे य���ंचे अपघाती निधन\nआमदार प्रशांत ठाकूर आज भरणार अर्ज\nउरण विधानसभा मतदारसंघातील हजारो कार्यकर्ते भाजपत\nशेकाप, राष्ट्रवादी, काँग्रेसला खिंडार\nशेकापसह दोन्ही काँग्रेसला ओहोटी; भाजपत महाभरती ; ‘कृउबा’चे संचालक प्रकाश पाटील भाजपत\nकर्नाळा बँकेतील ठेवीदारांचे पैसे बुडवू देणार नाही\nपनवेलच्या सर्वांगीण व शाश्वत विकासासाठीआ. प्रशांत ठाकूर यांना विजयी करा\nपनवेलमध्ये घुमतोय भाजपचा नारा\nभाजप भ्रष्टाचारविरोधी पक्ष : आ. प्रशांत ठाकूर\nभाजपची कामे जनतेपर्यंत पोहोचवा\nकामोठ्यातील पाणी बिलाचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल आ. प्रशांत ठाकूर यांचा सत्कार\nशेकाप कार्यकर्त्यांच्या हाती ‘कमळ’\nकळंबोलीतील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भाजपमध्ये\nपनवेल मनपा हद्दीत विकासकामे\nपनवेलमध्ये भाजपतर्फे विकासाचा झंझावात\nमहाराष्ट्रात स्थिर सरकार द्या\nग्रामीण भागाला विकासाची भेट\nपनवेलमध्ये विकासकामे सुरूच; गटार बांधकामाचे भूमिपूजन\nपंतप्रधान नरेंद्र मोदी आज नाशिकमध्ये\nपनवेलमधील रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाला मंजुरी\nटोलवाढीवर तोडगा निघेल : आमदार प्रशांत ठाकूर\nराज्यात महायुतीचीच सत्ता येणार\nपनवेल उपजिल्हा रुग्णालयाला डॉ. नानासाहेब धर्माधिकारींचे नाव\nपक्ष संघटन मजबूत करा -जे. पी. नड्डा भाजपचे ठाणे व कोकण विभाग कार्यकर्ता संमेलन उत्साहात; आमदार प्रशांत ठाकूर यांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन\nविकासासाठी भाजपशिवाय पर्याय नाही : लोकनेते रामशेठ ठाकूर\nखा. उदयनराजे भोसले यांचा भाजपमध्ये प्रवेश\nभाजपचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा आज पनवेलमध्ये\nआदर्श शिक्षक पुरस्कारांचे वितरण\nपेणमध्ये साकारणार रिंगरोड प्रकल्प\nपनवेल उपजिल्हा रुग्णालय, ट्रॉमा केअर सेंटरचे लोकार्पण\nनवी मुंबई मेट्रो प्रकल्पाची यशस्वी चाचणी\nपनवेल उपजिल्हा रुग्णालयाचे आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन\nआशा स्वयंसेविकांना अतिरिक्त कामासाठी ठोक मानधन\nउलवे विस्थापित शाळेचे उद्घाटन\nपनवेल उपजिल्हा रुग्णालय भव्य उदघाटन सोहळा\nशहरांप्रमाणे गावांचाही विकास होणार; सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची ग्वाही, रोडपाली, खिडूकपाड्यातील शेकाप कार्यकर्ते भाजपमध्ये\nपायाभूत सुविधांवर 100 लाख कोटी खर्च करणार; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माहिती; मुंबईत मेट्रो मा��्गिकांचे भूमिपूजन\nसावळे उपसरपंचपदी अमृता म्हसकर\nराष्ट्रवादीला आणखी एक झटका; आ. अवधूत तटकरेंचा राजीनामा\nकोंढाणे धरण आरक्षित करावे\nऐन गणेशोत्सवात पावसाचे धूमशान\nलोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते जलतरणपटू प्रभात कोळीचा सत्कार\nआगामी विधानसभा रणसंग्राम तयारी\nमहेश बालदी जिंकणारच -लोकनेते रामशेठ ठाकूर\nखोपोली शहरात काँग्रेसला खिंडार\nश्रीरामपूरमध्ये ‘रयत’च्या शैक्षणिक इमारतींचे उद्घाटन आणि नामकरण\nपनवेल महापालिका खरेदी करणार 20 मोबाइल टॉयलेट\nनाशिकमध्ये नूतन शाळा इमारतीचे रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन\nपनवेल महानगरपालिकेतील ग्रामपंचायत कर्मचार्यांना दिलासा\nशिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा कामोठ्यात भव्य नागरी सत्कार\nआमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून उपजिल्हा रुग्णालयाच्या कामाची पाहणी\nअरुण जेटली अनंतात विलीन\nभाजपवरील जनतेचा विश्वास वाढवा\n जागतिक बॅडमिंटन स्पर्धा जिंकली\nउत्साह, थरार अन् जल्लोष गोपाळकाल्याचा सण रायगडात साजरा\nप्रत्येक माणसाला आयुषशी जोडणार : केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक\nगणपती उत्सवासाठी विविध साहित्य\nपनवेलमध्ये सांस्कृतिक चळवळ उभी राहतेय\nलोकनेते रामशेठ ठाकूर स्कूल आणि ज्युनियर कॉलेजचे ज्युडोमध्ये सुयश\nकाँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष पुंडलिक पाटील भाजपत\nपनवेल मनपा देणार गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार\nरस्त्यांची दुरुस्ती शीघ्रगतीने करा\nकर्नाळा अभयारण्य बनणार जागतिक पर्यटनस्थळ\nतळोजा एमआयडीसी प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांवर बैठकीत सकारात्मक चर्चा\nपूरग्रस्तांना राज्य सरकारकडून दिलासा\nखानाव, महाळुंगीतील शेकाप कार्यकर्ते भाजपमध्ये\nपनवेल मनपाची परिवहन सेवा\nहजारो बूथ सदस्यांनी केला निर्धार, मताधिक्य करूया एक लाखाच्या पार बूथ कार्यकर्ते हीच भाजपची खरी ताकद शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांचे प्रतिपादन; बूथ कार्यकर्ता संमेलनास अभूतपूर्व प्रतिसाद\nआमदार चषक कॅरम स्पर्धेचे उद्घाटन\nपुन्हा आणू या आपले सरकार\nसरकारचे काम लोकांपर्यंत पोहोचवा\nवाहन दुरुस्ती गॅरेजच्या जागेतच करा\nउलवे नोडमधील आरोग्य तपासणी शिबिराचा नागरिकांनी घेतला लाभ\n2020पर्यंत घराघरांत शुध्द पाणी\nरामशेठ ठाकूर यांच्यामुळे पनवेलला शैक्षणिक वारसा अन् परंपरा : पालकमंत्री\nशिक्षणाशिवाय पर्याय नाही : डॉ. ���ुहास पेडणेकर\nमुख्यमंत्र्यांना रायगडातून 14 हजार राख्या\nभाजप नेते महेश बालदी यांच्याकडून दिघाटी पूरबाधितांना आर्थिक मदत\nउसर्ली खुर्द, सांगडे, चिपळे येथे रस्ते कााँक्रिटीकरणाचे भूमिपूजन, उद्घाटन\nसिडको अध्यक्ष प्रशांत ठाकूर यांचा खारघर शहरात पाहणी दौरा\nपूरग्रस्त भागांसाठी सहा हजार कोटींचा प्रस्ताव; राज्य सरकारचे केंद्राला साकडे\nवाशीत वर्ल्ड आयुष एक्स्पो आणि आरोग्य 2019 व योगदौड ; जागतिक स्तरावरील आरोग्यदायी उपक्रम आमदार प्रशांत ठाकूर यांची माहिती\nपूरग्रस्तांना तातडीने मदत द्या ; पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे अधिकार्यांना आदेश\nसावित्री नदीपात्रालगत होणार रिंगरूट प्रकल्प : पालकमंत्री\nनेरळ ग्रामपंचायतीत भाजपची सत्ता आणा\nउद्योगपती पी. पी. खारपाटील यांच्यासह असंख्य शेकाप कार्यकर्त्यांचा भाजपत प्रवेश\nबोट उलटली; 9 जणांचा मृत्यू\nचिरनेर, मोहोपाडा येथे आज भाजपत ’मेगाभरती’\nकलम 370 रद्द करण्यास विरोध करणार्यांची कीव येते\nसुषमा स्वराज पंचत्वात विलीन\nआमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून खांदा कॉलनी, कामोठ्यात पाहणी\nभाजपच्या शक्तिकेंद्र प्रमुखांचा मेळावा\nविविध पक्षांतील कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश\nजम्मू-काश्मीरमधील कलम 370 रद्द\nआमदार प्रशांत ठाकूर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव\nपनवेल शहर झोपडपट्टीमुक्त करणार ; गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची घोषणा\nपाणीपुरवठ्याच्या तक्रारी दूर करा\nआमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त आज आरोग्य महाशिबिर\nनेत्रतपासणी शिबिरास पनवेलमध्ये प्रतिसाद\nपनवेल शहर व तालुका भाजप महिला मोर्चा\nआरोग्य महाशिबिराची जय्यत तयारी\nस्थायी समिती सभापतीपदासाठी प्रवीण पाटील यांचा अर्ज\nआरोग्य महाशिबिराची आज नियोजन बैठक\nलोकनेते रामशेठ ठाकूर, सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर पुरस्काराने सन्मानित\nरुग्णांच्या सेवेसाठी सुविधा व व्यवस्था\nप्रकल्पग्रस्तांच्या गरजेपोटी बांधलेल्या घरांना हात लावू नका\nआरोग्य महाशिबिराच्या नियोजनासाठी समित्या सज्ज\nफडके नाट्यगृहात दुरुस्ती, उपाययोजना करा\nनवी मुंबईत होणार मोठे पक्षांतर\nपंतप्रधान मोदींची जंगल सफारी\nभाजप नेते महेश बालदी यांच्याकडून डोलघर पूरग्रस्तांना आर्थिक मदत\nनवीन पनवेलमधील पाण्याचा प्रश्न न सुटल्यास ठिय्या आंदोलनाचा भाजपचा इशारा\nअतिवृष्टीचे सहा बळी ; रायगडात पावसाचा जोर ओसरला\nरायगडात अतिवृष्टी; जनजीवन विस्कळीत\nआमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून पनवेलमध्ये पाहणी\nभाजपच्या संघटन पर्वात सहभागी व्हा\n‘सीकेटी’चा सलग नवव्यांदा ‘आविष्कार’\nआरोग्य महाशिबिराची जबाबदारी यशस्वीपणे बजावा : अरुणशेठ भगत\nतिहेरी तलाक विधेयक लोकसभेत मंजूर\nनवीन पनवेलमधील पाणीपुरवठा सुरळीत करा\nशासनाच्या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा\nपांडवकडा धबधबा होणार पर्यटनस्थळ\nरोह्यात मुसळधार पाऊस; रस्ते जलमय\nतीन मेट्रो मार्गांना मान्यता\nमहापालिका, नगर परिषदा, नगरपंचायत कर्मचार्यांना सातवा वेतन आयोग लागू\nश्रीमंती नाही, तर समाजसेवा महत्त्वाची : लोकनेते रामशेठ ठाकूर\nआरोग्य महाशिबिरासाठीच्या बैठकीत कमिट्यांचा आढावा\nस्टँड-अप कॉमेडीची राज्यस्तरीय स्पर्धा\nभीषण अपघातात नऊ युवकांचा मृत्यू\nपनवेल शहरातील वीजप्रश्नांचा आढावा\nपनवेलमध्ये आता जिल्हा व सत्र न्यायालय; शासनाचे शिक्कामोर्तब\nखालापुरात कंपनीमध्ये तीन कामगार भाजले\nकाँग्रेस, शेकापचे कार्यकर्ते भाजपमध्ये\nपनवेल मनपा कर्मचार्यांना सातवा वेतन आयोग लागू होण्याचा मार्ग मोकळा\nआरोग्य महाशिबिर यशस्वी करा ; लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आवाहन\nकरिअरसाठी योग्य क्षेत्र निवडा\nभाजपमध्ये वाढता ओघ ; कामगार संघटनेच्या पदाधिकार्यांचा पक्षप्रवेश\nपनवेल महानगरपालिका हद्दीत होणार 100 कोटींची विकासकामे\nउरणमध्ये भूमिगत वीजजोडणीचा शुभारंभ\nबा विठ्ठला… जनतेच्या आशा, आकांक्षा, अपेेक्षा पूर्ण होऊ दे\nपर्यटक तरुणीचा बुडून मृत्यू ; नेरळ टपालवाडी धबधब्यावरील दुर्घटना; मृतदेह सापडला\n पनवेलचा पाणीपुरवठा होणार सुरळीत\nश्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळातर्फे वह्यावाटप\nभारतीय फलंदाजांचा लाजिरवाणा पराक्रम\n‘कॉरिडॉर’मुळे घरे बाधित होऊ नयेत, जमिनीचाही योग्य मोबदला मिळावा\nरिक्षा चालक-मालकांसाठी स्थापन होणार कल्याणकारी महामंडळ\nकर्जतमधील धबधबे, धरणांवर जमावबंदी\nआरोग्याविषयी जागरूकता आवश्यक ; आमदार प्रशांत ठाकूर यांचे प्रतिपादन धन्वंतरी संस्थेकडून डॉक्टरांचा सत्कार\nकाम करणारा नेता निवडा : ना. रवींद्र चव्हाण\nपनवेल उपजिल्हा रुग्णालयात मनुष्यबळासाठी शासनाची मान्यता\nसाथ आएं, देश बनाएं\nप्रकल्पग्रस्तांच�� प्रश्न सोडविणार; सर्वपक्षीय संघर्ष समितीचा निर्धार\nभाजपमध्ये ‘इनकमिंग’ जोरात ; विविध पक्षांचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते दाखल\nआगीत घर खाक; घातपाताचा संशय\nशेकापसह विविध पक्षांतील कार्यकर्त्यांचा उद्या भाजपमध्ये जाहीर प्रवेश\n‘मिशन ऑलिम्पिक गोल्ड 2024’चा शुभारंभ\nपनवेल मनपा क्षेत्रात होणार 15 हजार रोपांची लागवड\nजल संरक्षणासाठी सर्वांनी एकजूट व्हावे : पंतप्रधान नरेंद्र मोदी\nठाकूर कुटुंब माझ्या विजयाचे शिल्पकार\nरायगडसाठी 45 लक्ष रोपांची निर्मिती\nपुण्यात भिंत कोसळून 15 मजूर मृत्युमुखी\nनवी मुंबई मनपा परिवहन समिती निवडणूक वादात\n‘रयत’च्या केंद्राचे उद्घाटन ; खारघरमधील सोहळ्यास मान्यवरांची लाभली उपस्थिती\n ; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय; राज्यभर आनंदोत्सव\nधर्मुबाई ठाकूर यांचे निधन\nगृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासाला मंजुरी द्यावी\nपनवेल मनपाला लवकरच मिळणार जीएसटी अनुदान\nमहापालिकेवर जीएसटी आकारु नये\nप्रकल्पग्रस्तांना हक्क मिळवून देणे हीच दि.बां.ना खरी आदरांजली\nजांभिवली, कराडे खुर्द ग्रामपंचायतीवर ‘कमळ’ फुलले\nआवरे ग्रामपंचायतीवर शिवसेना-भाजपा युतीचा झेंडा\n‘लायन्स‘ची परोपकाराची भावना समाजात झिरपायला हवी ः आ. प्रशांत ठाकूर\nआठ ग्रामपंचायतींसाठी रायगडात शांततेत मतदान\nअभिमानाने सांगा “मै भी चौकीदार हूँ\nपनवेल महापालिका हस्तांतरण करात बदल\nरायगडातील 105 गावे धोकादायक\nपनवेल महानगरपालिका हद्दीत अनधिकृत बांधकामांवर हातोडा\nरोजगार मेळाव्यात पाच हजार उमेदवारांचा सहभाग\nअब की बार 220 के पार\nकंत्राटी कामगारांच्या लढ्याला यश\nशेतकरी प्रकल्पग्रस्तांसाठी राजकीय पादुका बाहेर : लोकनेते रामशेठ ठाकूर\nपनवेल महापालिकेचे कोट्यवधी रुपये वाचणार\nश्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळामार्फत रोडपाली परिसराची स्वच्छता\nमोर्बे धरणाची तातडीने दुरुस्ती करावी : आ. प्रशांत ठाकूर\nजाहिरातींसाठी झाडे तोडणार्या ठेकेदारांचा ठेका रद्द करण्याची महासभेत मागणी\nआंतरराष्ट्रीय गुन्हेगाराची शेकापशी जवळीक\nपनवेल उपजिल्हा रुग्णालयाचे लवकरच लोकार्पण\nनवीन पनवेलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस\nखांदामध्ये लवकरच स्पीड ब्रेकर बसवणार\nसर्वच क्षेत्रांसाठी तरतुदींचा पाऊस\nतळोजा एमआयडीसी सुरक्षेबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांन�� वेधले लक्ष\nपनवेल महापालिकेची मालमत्ता हस्तांतरण फी झाली कमी\nलोकनेते रामशेठ ठाकूर यांनी कामोठ्यातील शाळेत केले विद्यार्थ्यांचे स्वागत ; गजबजलेल्या शाळेत महापौर आणि आयुक्त\nप्रकल्पग्रस्तांच्या न्यायिक हक्कासाठी स्व. दि. बां.ची चळवळ सक्रिय करू या\nखासदार झालो तरी पाय जमिनीवरच ः श्रीरंग बारणे\nनैनाच्या पहिल्या टप्यातील कामाचा लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते शुभारंभ\nजिल्हा नियोजन भवनाचे आज उद्घाटन\nवादळी वार्यासह पावसाच्या हजेरीने मुरूडकर धास्तावले\nपनवेल उपजिल्हा रुग्णालयाचे काम 25 जूनपूर्वी पूर्ण करावे\nडुंगी गावाच्या पुनर्वसनावर शिक्कामोर्तब\nचावणे ग्रामपंचायत निवडणुकीपूर्वीच शेकापला जोरदार धक्का\nराज्य टेबल टेनिस संघटनेच्या कोषाध्यक्षपदी संजय कडू\nतक्का येथे पाइपलाइन फोडून पाण्याची चोरी\nमेट्रो मार्ग क्र. 2-3चे काम लवकरच सुरू\nरायगड सुरक्षा मंडळातील कामगारांना भरघोस वेतनवाढ\nविश्वचषकात टीम इंडियाला झटका; दुखापतीमुळे शिखर धवन संघाबाहेर\nबॅडमिंटन स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न\nपनवेल महानगरपालिकेकडून दिव्यांगांना मिळणार निर्वाह भत्ता\nनवीन पनवेलमधील सिडकोच्या विविध विकासकामांस मंजुरी\n‘मामा भाचे’ ठिकाणाचे सुशोभीकरण सुरु\nबेघर झालेल्या 14 कुटुंबांना मिळणार पक्की घरे\nलोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेजचे सुयश\nभाजप वाढवण्यात बाळासाहेब पाटील यांचा मोठा वाटा : लोकनेते रामशेठ ठाकूर\nआराव ग्रामपंचायतीतील तरुणांचा पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश\nभव्य रोजगार मेळाव्याला तुफान प्रतिसाद\nबॅडमिंटन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद\nसिडकोची बेकायदेशीर नळजोडण्यांवर कारवाई\nलोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून महास्वच्छता अभियानाची पाहणी\nआमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून सिडको हद्दीतील कामांचा आढावा\nमंदी, बेरोजगारीचा सामना करण्यासाठी मोदी सरकार सज्ज; आठ नवीन समित्यांची घोषणा\nस्वच्छता अभियानात सक्रियतेने सहभागी व्हा : आमदार प्रशांत ठाकूर\nनिसर्ग रक्षणासाठी सहभागी व्हा\nप्रभाग क्रमांक 20 झाला चकाचक\nखोपटा पुलाच्या भिंतीवरील संशयास्पद मजकुराची पोलिसांकडून कसून चौकशी\nनवी मुंबई विमानतळाच्या भरावाचे काम अंतिम टप्प्यात\nरायगडातील मच्छीमारी बोटी किनार्यावर विसावल्या\nमाजी विद्यार्थी सीकेटी कॉलेजचे नाव उज्ज्वल करतील\nमहास्वच्छता अभियानाला खारघरमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद\nकाँग्रेस आणि शेकाप कार्यकर्त्यांचा भाजपत प्रवेश\nरायगड किल्ल्याचे संवर्धन प्रगतिपथावर : मुख्यमंत्री\nऋषितुल्य व्यक्तिमत्व लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव\nझोपडपट्टीवासीयांचे पुनर्वसन करणार ; पालिका आयुक्तांचे शिष्टमंडळाला आश्वासन\n‘नमो’पर्वाला दुसर्यांदा सुरुवात ; नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर, पीयूष गोयल, अरविंद सावंत कॅबिनेट तर रावसाहेब दानवे, रामदास आठवले, संजय धोत्रे राज्यमंत्री\nपनवेल महापालिकेला मिळणार जीएसटीचे 466 कोटींचे अनुदान\nलोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल आणि परिसरात स्वच्छतेचा अनोखा उपक्रम\nमाझ्या विजयात रामशेठ ठाकूर यांचा मोलाचा वाटा -बारणे आमदार प्रशांत ठाकूर आणि भाजप कार्यकर्त्यांचेही मानले आभार\n‘पुढील पाच वर्षे भारतासाठी एकलव्यासारखे काम करेन’\nएनडीएच्या नेतेपदी नरेंद्र मोदी ; 30 मे रोजी घेणार पंतप्रधानपदाची शपथ\nमोदीजी, अख्खा देश तुमच्यासोबत : सचिन तेंडुलकर\nकाँग्रेसला 17 राज्यांत फक्त भोपळाच\nसुरतमध्ये भीषण आग विद्यार्थ्यांसह 19 मृत्युमुखी\nबांधकामे अनधिकृत असल्यानेच कारवाई -सिडको\nदुष्काळावर मात करण्यासाठी आता आमदार निधी वापरणार -सुधीर मुनगंटीवार ; गरज पडल्यास चारा-पाणी टंचाईसाठी आकस्मिक निधी खर्चणार\nसोमवार ठरला अपघात वार; 21 ठार, 33 गंभीर जखमी\nअखेरच्या टप्प्यात 60.21 टक्के मतदान ; बंगालमध्ये हिंसाचार उफाळला; पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त\nलोकसभेच्या अखेरच्या टप्प्यासाठी आज रणसंग्राम\nनवीन पनवेलमधील भुयारी मार्गाला महावितरणच्या टॉवरचा अडथळा\nदोन महिन्यांसाठी खोल समुद्रात मासेमारी बंदी\nमी जय श्रीराम म्हणणारच, हिंमत असेल तर ममतादीदींनी अटक करावी : शहा\nकोकणात जाणार्या एसटी बसेस फुल्ल\nपनवेल महापालिका हद्दीत खेळांसाठी पायाभूत सुविधा उभारणे आवश्यक\nपद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष स्वच्छता मोहीम\nपेणमधून 50 हजार इकोफ्रेंडली गणेशमूर्ती राज्याबाहेर रवाना\nजिल्हास्तरीय कनिष्ठ जलतरण अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धा\nभाजपच्या नगरसेवकांची सभापतिपदी बिनविरोध निवड ; पनवेलच्या चार प्रभाग समित्यांचा कारभार तरुणांच्या हाती\nरयतकडून लोकनेते रामशेठ ठाकूर आणि कुटुंबीयांचा हृद्य सत्कार ; कर्तृत्व, दातृत्व आणि समाजकारणाचा गौरव\nपनवेल महापालिका हद्दीतील सिडको क्षेत्राचा पाणीप्रश्न सुटणार\n‘सोल सेन्सेशन 2.0’ कार्यक्रम उत्साहात\nखवल्या मांजराची तस्करी करणारे सात जण गजाआड\nसीबीएसई परीक्षेत रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचे सुवर्णयश\nआ. प्रशांत ठाकूर यांचा पाणी फाऊंडेशन कार्यक्रमात सहभाग\nदुष्काळी उपाययोजनांसाठी आचारसंहिता शिथिल करा\nमतदारांना पैसे वाटताना शेकाप कार्यकर्त्यांना पकडले\nमजबूत भारतासाठी महायुतीला विजयी करा\nरायगडात सरासरी 60 टक्के मतदान\nखारघरमध्ये महाआघाडीचा फ्लॉप शो; शरद पवारांच्या सभेत रिकाम्या खुर्च्यांची गर्दी\nबारामतीचे पार्सल परत पाठवा : मुख्यमंत्री\nअभिनेता सनी देओल भाजपमध्ये\nपंतप्रधान मोदींचे जय किसान\nफिर एक बार मोदी सरकार : आ. प्रशांत ठाकूर\nभगव्याचे शिलेदार निवडून येतील : ना. रवींद्र चव्हाण\nमुख्यमंत्र्यांची तोफ आज धडाडणार\nकणखर नेतृत्वासाठी मोदींना साथ द्या\nमुख्यमंत्र्यांची मंगळवारी कामोठ्यात जाहीर सभा\nनवीन पनवेलसाठी तीन जलकुंभ\nविकासकामांच्या जोरावर बारणे बाजी मारणार\nबारणे यांचा विजय ही आता फक्त औपचारिकता\nमुख्यमंत्र्यांच्या सभेची पेणमध्ये जोरदार तयारी\nश्रीरंग बारणे आगे बढो..\nचुकीच्या माणसाला लोकसभेत पाठवू नका\nचुकीच्या नेतृत्वामुळे रायगड काँग्रेसची वाताहत\nभ्रष्टाचारी तटकरेंना जनता धडा शिकवेल\nकळंबोलीत महायुतीच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन\nमोदींच्या हाती देश सुरक्षित\nशेकापला पश्चातापाची वेळ येेईल\nश्रीरंग बारणेंच्या प्रचारार्थ पनवेलमध्ये भव्य रॅली\nश्रीरंग बारणेंच्या विजयाचा निर्धार\nपवारांची टीम संपलीय : मुख्यमंत्री\nबारणे आणि जगताप यांचे अखेर मनोमीलन\nपनवेलमध्ये नववर्षाचे जल्लोषात स्वागत; शोभायात्रेस उत्स्फूर्त प्रतिसाद\nजगाच्या नेतृत्वाची मोदींमध्ये क्षमता\n‘पाटील, तटकरे भाजपच्या उपकाराची जाणीव ठेवा’\nमोदीजी ही बनेंगे पंतप्रधान\nराष्ट्रवादीचे नेते घोटाळेबाज आणि जुलमी\nभ्रष्टाचारी सुनील तटकरेंचे दिवस भरले : ना. अनंत गीते कडाडले\nकार्यकर्त्यांनो, मतदारांपर्यंत पोहोचा : लोकनेते रामशेठ ठाकूर\nभाजप, शिवसेनेचे अलिबागेत शक्तिप्रदर्शन\n“अनंत गीतेंना निवडून आणणारच”\nतटकरेंवर भरवसा नाही, नाईलाज म्हणून पाठिंबा\nसोन्याची तस्करी; खालापुरात वृद्ध जेरबंद\nछत्रपतींचा अवमान करणार्यांना जनताच धडा शिकवेल\nधनशक्तीविरुद्ध जनशक्तीची लढाई : ना. सुभाष देसाई\nरायगड जिल्ह्यात युतीच्या प्रचाराचा धडाक्यात शुभारंभ\nशेकापने विकासाऐवजी पोरखेळ केला -राजाराम जंगम\nमुंबईत पादचारी पूल कोसळला; पाच मृत्यूमुखी\nडॉ. सुजय विखे-पाटील भाजपमध्ये\nमहेश भिंगाकर ठरला ‘रायगड श्री’चा मानकरी\nशेकापला झटका; कार्यकर्ते भाजपमध्ये\nआ. प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उमरोली पुलाचे भूमिपूजन\nभाजप-शिवसेना युतीचे उमेदवारी अर्ज दाखल\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘व्हिजन रायगड’चे लोकार्पण\nविरोधकांना त्यांची जागा दाखवायलाच पाहिजे\nउरणमध्ये मनसेचे इंजिन घसरले\nश्रमयोगी मानधन योजनेमुळे असंघटित कामगारांना आधार\nमनपाच्या 92 लाख रुपये शिलकी बजेटला स्थायी समितीची मंजुरी\nउरणचे सामाजिक कार्यकर्ते भाजपत\nपनवेल मनपाचा शिलकी अर्थसंकल्प स्थायीत सादर\nमनपा हद्दीतील गावांना आता सुरळीत पाणीपुरवठा होणार\nमोदींच्या नेतृत्वाखाली नवा भारत घडतोय\nपुलवामा हल्ल्याचा भारताने घेतला बदला\nशिरवली ग्रामपंचायतीमध्ये ‘कमळ’ फुलले\n यंदा मान्सून उत्तम; दुष्काळाची शक्यता नाही\nकर्नाळा ग्रामपंचायतीमधील शेकापचे कार्यकर्ते भाजपमध्ये\nग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज रायगडात मतदान\nस्मार्ट गावातील मूलभूत समस्यांना प्राधान्य\nपनवेल मनपा भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी दिनेश खानावकर\nभाजप नगरसेवकांच्या कामाचे श्रेय लाटण्याचा शेकापचा प्रयत्न\nखोपोलीत मराठा समाज भवन\nखारघर-बेलापूर सागरी मार्ग साकारणार\nआपट्यात एसटी बसमध्ये बॉम्ब\nपनवेल महापालिकेची इमारत कात टाकणार\nआपटा येथे एसटी बसमध्ये बॉम्ब; रायगडात खळबळ\nखांदा कॉलनी येथील उड्डाणपुलाचे लोकार्पण\nपनवेलमध्ये शिवजयंतीचा उदंड उत्साह\nपोलादपूरमध्ये अर्धा-पाऊण किलोचे पेरू\nरायगडात नवीन 87 विंधण विहिरी\nधूळ वाफेच्या पेरणीला सुरुवात\nमुरूडमध्ये पर्स चोरांना अटक\nपोलादपूरमध्ये अर्धा-पाऊण किलोचे पेरू\nरायगडात नवीन 87 विंधण विहिरी\nधूळ वाफेच्या पेरणीला सुरुवात\nमुरूडमध्ये पर्स चोरांना अटक\nकर्जतमधील पुलांची कामे प्रगतिपथावर\nरायगड सुरक्षा मंडळात एक हजार सुरक्षा रक्षकांची होणार भरती\nकर्जतमध्ये राष्ट्रवादीच्या संवाद सभेचा फज्जा\nतटकरेंवर भरवसा नाही, नाईलाज म्हणून पाठिंबा\nरामशेठ ठाकूर राष्ट्रवादीत जाणार असल्याचे वृत्त निराधार आणि खोडसाळच\nमाची प्रबळ, गाढेश्वर, मोरबे धरणावर बंदोबस्त\n‘इंडिया पोस्ट पेमेंट बँक मोहिमेचा लाभ घ्या’\nव्यापारी असोसिएशनकडून कळंबोलीत गरिबांना धान्य\nमहायुतीच्या बाईक रॅलीला खारघरमध्ये प्रतिसाद\nपोलादपूरमध्ये अर्धा-पाऊण किलोचे पेरू\nरायगडात नवीन 87 विंधण विहिरी\nधूळ वाफेच्या पेरणीला सुरुवात\nमुरूडमध्ये पर्स चोरांना अटक\nकर्जतमधील पुलांची कामे प्रगतिपथावर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/nagpur-vidarbha-news/nagpur/wanderers-free-will-meet-tomorrow-in-mumbai/articleshow/73089269.cms", "date_download": "2020-05-29T15:11:11Z", "digest": "sha1:YXV5MBHQTGKWO4XB3Q44I7J7EFKPXT2K", "length": 10442, "nlines": 111, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nभटक्या-विमुक्तांचा उद्या मुंबईत मेळावा\nराष्ट्रीय बंजारा क्रांती दलाच्यावतीने भटक्या-विमुक्तांचा रौप्यमहोत्सवी मेळावा, उद्या, रविवारी मुंबईच्या आझाद मैदानात आयोजित करण्यात आला आहे. आमदार हरिभाऊ राठोड यांच्या नेतृत्वात १९९६ सालापासून होणाऱ्या मेळाव्याचे यंदा २५ वे वर्ष आहे.\nम. टा. प्रतिनिधी, नागपूर\nराष्ट्रीय बंजारा क्रांती दलाच्यावतीने भटक्या-विमुक्तांचा रौप्यमहोत्सवी मेळावा, उद्या, रविवारी मुंबईच्या आझाद मैदानात आयोजित करण्यात आला आहे. आमदार हरिभाऊ राठोड यांच्या नेतृत्वात १९९६ सालापासून होणाऱ्या मेळाव्याचे यंदा २५ वे वर्ष आहे.\nमेळाव्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. देशाच्या विविध भागात भटके, विमुक्त समाजासाठी काम करणारे नेते, विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यात सहभागी होतील. ठाणे येथील दलाचे जिल्हाध्यक्ष प्रभू चव्हाण कर्नाटकमध्ये कॅबिनेट मंत्री झाले. यानिमित्त त्यांचा विशेष सत्कार करण्यात येईल. संत सेवालाल सेना, बंजारा टायगर, ओबीसी ब्रिगेड, सत्यशोधक समाज, बारा बलुतेदार महासंघ, आदिवासी गोवारी संघटना, राष्ट्रीय भोई समाज क्रांती दल, भार���ीय कामगार शेतकरी संघटना, अखिल भारतीय गोंधळी समाज संघटनांचे मेळाव्यास सहकार्य लाभले आहे.\nनोकरभरतीसाठी असलेले महापोर्टल बंद करून, राज्य लोकसेवा आयोगाप्रमाणे स्पर्धा परीक्षा घ्याव्या.\nकुठलीही अट न लावता सरसकट कर्जमाफी द्यावी.\nशेतकरी, शेतमजुरांना पेन्शन योजना लागू करावी.\nसुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळावा, बढतीमध्ये आरक्षण लागू करावे.\nक्रिमीलेअरमधून भटक्या विमुक्त, बारा बलुतेदारांना वगळावे.\nभटक्या विमुक्त व ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करावी.\nबंजारा तांड्याला महसुली दर्जा द्यावा.\nवसंतराव नाईक विकास महामंडळाला भरीव निधी द्यावा.\nभटक्या विमुक्त समाजाला केंद्रात आरक्षणासाठी तिसरी सूची तयार करावी.\nबारा बलुतेदार समाजासाठी आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करावी.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nविदर्भात टोळधाड; संत्रा, मोसंबी, भाजीपाला केला फस्त...\nमंडळ नको, विदर्भ द्या\nविदर्भात उष्णतेचा कहर सुरुच, २ दिवस ऑरेंज अलर्ट...\nवादळी पावसानंतर विदर्भात उष्णतेची लाट; अकोला जगात चौथे ...\nमुंढेंची चौकशी करून कारवाई करा...\nभगवी शिवसेना आता काँग्रेसच्या रंगात रंगलीय: नितीन गडकरीमहत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nस्थलांतरितांसाठी धावली ठाण्याहून रेल्वे\nCBSE: मार्क वाढवायच्या नावे फसवणूक; बोर्डाने केले सावध\nकरोनामुळे पायी आषाढवारी रद्द; हेलिकॉप्टरने पादुका पंढरीत नेणार\n... म्हणून अमिताभ आणि जया यांच्या लग्नात होते फक्त पाच व-हाडी\nपुलवामातील स्फोटकांनी भरलेली कार हिजबुलच्या दहशतवाद्याची; भावाला अटक\nनिर्बंधाचा अमेरिकेनेही विचार करावा; हाँगकाँग सरकारचा इशारा\nप्रसिद्ध गीतकार योगेश गौर यांचं वयाच्या ७७ व्या वर्षी निधन\nमोदी सरकार २.० : या निर्णयांनी गाजवलं पहिलं वर्ष\n करोनाचे संकट नष्ट करण्यासाठी मंदिरात दिला नरबळी\nविद्या बालननं केली 'नटखट' या शॉर्ट फिल्मची निर्मिती\nडोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटला ट्विटरचा पुन्हा आक्षेप\nCBSE: मार्क वाढवायच्या नावे फसवणूक; बोर्डाने केले सावध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://washim.gov.in/notice/%E0%A4%9C%E0%A4%A3%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A8%E0%A5%A7-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A5%A7%E0%A5%AE-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A8/", "date_download": "2020-05-29T14:46:46Z", "digest": "sha1:UIIGNSONMMRIHAC4FCOZGHYWM7VUYN3O", "length": 5376, "nlines": 87, "source_domain": "washim.gov.in", "title": "जणगणना २०२१ करीता १८ महिन्याचे कालावधी करीता कंत्राटी पदभरती तांत्रिक सहायक(Technical Assistants),बहुकार्य कर्मचारी(MTS) पदासाठी मूळ कागदपत्रासह १८-०३-२०२० रोजी हजर राहणे बाबत. | District Washim | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nएसटीडी आणि पिन कोड\nजणगणना २०२१ करीता १८ महिन्याचे कालावधी करीता कंत्राटी पदभरती तांत्रिक सहायक(Technical Assistants),बहुकार्य कर्मचारी(MTS) पदासाठी मूळ कागदपत्रासह १८-०३-२०२० रोजी हजर राहणे बाबत.\nजणगणना २०२१ करीता १८ महिन्याचे कालावधी करीता कंत्राटी पदभरती तांत्रिक सहायक(Technical Assistants),बहुकार्य कर्मचारी(MTS) पदासाठी मूळ कागदपत्रासह १८-०३-२०२० रोजी हजर राहणे बाबत.\nजणगणना २०२१ करीता १८ महिन्याचे कालावधी करीता कंत्राटी पदभरती तांत्रिक सहायक(Technical Assistants),बहुकार्य कर्मचारी(MTS) पदासाठी मूळ कागदपत्रासह १८-०३-२०२० रोजी हजर राहणे बाबत.\nजणगणना २०२१ करीता १८ महिन्याचे कालावधी करीता कंत्राटी पदभरती तांत्रिक सहायक(Technical Assistants),बहुकार्य कर्मचारी(MTS) पदासाठी मूळ कागदपत्रासह १८-०३-२०२० रोजी हजर राहणे बाबत.\nजणगणना २०२१ करीता १८ महिन्याचे कालावधी करीता कंत्राटी पदभरती तांत्रिक सहायक(Technical Assistants),बहुकार्य कर्मचारी (MTS) पदासाठी मूळ कागदपत्रासह १८-०३-२०२० रोजी हजर राहणे बाबत.\n© कॉपीराइट जिल्हा वाशीम , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: May 19, 2020", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.maxmaharashtra.com/news-update/bjps-newly-elected-mlc-ramesh-karad-from-beed-booked-under-not-following-lcokdown-rules/85826/", "date_download": "2020-05-29T13:20:15Z", "digest": "sha1:YPHNXL52X2AJDPV7RFTOFQ55MAGR4S45", "length": 9373, "nlines": 113, "source_domain": "www.maxmaharashtra.com", "title": "भाजपच्या नवनिर्वाचित आमदारावर गुन्हा | Max Maharashtra", "raw_content": "\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nअनलिमिटेड – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nअनलिमिटेड – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\nHome News Update भाजपच्या नवनिर्वाचित आमदारावर गुन्हा\nभाजपच्या नवनिर्वाचित आमदारावर गुन्हा\nराज्यात कोरोनाचे संकट गंभीर झाले आहे. दिवसेंदिवस रुग्ण वाढत असल्याने लॉकडाऊन आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळण्याचं आवाहन वारंवार सरकारकडून करण्यात येत आहे. पण आता लोकप्रतिनिधीच या नियमांचे उल्लंघन करत असल्याचे दिसत आहे. बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील गोपीनाथ गड इथं भाजपचे नवनिर्वाचित विधान परिषद आमदार रमेश कराड यांनी दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेतले.\nपण यावेळी त्यांनी जमावबंदीचा आदेश झुगारून, जमाव एकत्र करून सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन केल्याप्रकरणी रमेश कराड यांच्यासह 22 जणांवर परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार रमेश कराड यांनी गोपीनाथ गड इथं येतांना, पोलीस प्रशासनाला कसलीही पूर्व कल्पना न देता , अचानकपणे दर्शनास येऊन लोक जमा केले. यावेळी त्यांच्या सोबत भाजप महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा डॉ. शालिनी कराड यांच्यासह अनेक जण होते.\nयामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केलेल्या संचारबंदी आदेशाचे आणि प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन झाले आहे, असे त्यांच्याविरुद्धच्या तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी आमदार कराड यांच्यासह महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा डॉ.शालिनी कराड आणि इतरांवर कलम 143, 188, 269, 270, 271, भादवीसह कलम 51 (ब) आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 प्रमाणे परळी ग्रामीण पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दरम्यान संचारबंदीत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी बीड जिल्ह्यात आतापर्यंत भाजपच्या 2 आमदारांवर गुन्हे दाखल झाले आहेत.\nPrevious articleराज्यात 1408 रुग्ण कोरोना मुक्त, राज्यात 28 हजार 454 रुग्णांवर उपचार सुरु\nNext articleआजपासून जिल्हा-अंतर्गत एसटी बससेवा, काय आहेत अटी\nकेंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे कोविड -१९ वर खर्च झालेल्या पैशांची माहिती नाही: अनिल गलगली\nबॉण्डेड डॉक्टरांच्या मानधनात मोठी वाढ, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मोठा निर्णय\nचंद्रकांत पाटील यांनी माफी मागवी भाजपचा खोटारडेपणा उघड,: काँग्रेस\nकेंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे कोविड -१९ वर खर्च झालेल्या पैशांची माहिती नाही: अनिल गलगली\nबॉण्डेड डॉक्टरांच्या मानधनात मोठी वाढ, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मोठा निर्णय\nचंद्रकांत पाटील यांनी माफी मागवी भाजपचा खोटारडेपणा उघड,: काँग्रेस\nCovid-19 – भारताची समाज-अर्थ स्थिती आणि आव्हानं\nराज्य सरकार लवकरच पॅकेज देणार: अजित पवार\nपिंपरी चिंचवड साठी वॉर रुम तयार: अजित पवार\n पण राजकारण आणि जातीयता थांबली का\nसंघर्ष दिन: घरात थांबूनच मुंडे साहेबांचं पुण्यस्मरण करा – पंकजा मुंडे\nलोकांना पैसे वाटा: सरकारला घरचा आहेर\nदेशात आतापर्यंत 71 हजार 105 रुग्ण कोरोनामुक्त\nCovid-19 – भारताची समाज-अर्थ स्थिती आणि आव्हानं\nलोकांना पैसे वाटा: सरकारला घरचा आहेर\nकोरोनाचे संकट आणि शेतकरी\nउत्पादित आधारित बाजारभावाचा कायदा करा – डॉ. बुधाजी मुळीक\nराज्यात वातावरणातील बदलामुळे काळजी घेण्याची गरज \nकोरोनाशी लढण्यासाठी सरकारतर्फे खास टास्क फोर्सची स्थापना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/29976/", "date_download": "2020-05-29T14:14:44Z", "digest": "sha1:HIUI6RLK3HJK7X3DHJLJI4LS2MM7XXFW", "length": 25210, "nlines": 231, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "भट्टाचार्य, बीरेंद्रकुमार – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nभारतीय भाषा व साहित्य>\nभट्टाचार्य, बीरेंद्रकुमार : (२४ मार्च १९२४-). ज्ञानपीठ पुरस्कार विजेते प्रख्यात असमिया कादंबरीकर व कवी. त्यांचा जन्म आसाममध्ये सिबसागर येथे चहाच्या मळ्यावर झाला. चफरी येथील प्राथमिक शाळेत व नंतर ककजन येथील (जि. सिबसागर) एम्. ई. स्कूलमध्ये त्यांनी सुरवाताचे शिक्षण घेतले. १९४१ मध्ये जोरहाट हायस्कूल मधून ते मॅट्रिक झाले. बी. एस्.सी. व बी. ए. ह्या पद���्या त्यांनी अनुक्रमे १९४३ व १९४५ मध्ये गौहाती येथील कॉटन महाविद्यालयातून संपादन केल्या. १९५३ मध्ये गौहाती विद्यापीठातून ते एम्. ए. झाले. ‘असमिया साहित्यातील विनोद आणि विडंबन’ या शीर्षकार्याच्या प्रबंधासाठी त्यांना १९७९ मध्ये पीएच्.डी. मिळाली. १९४५ मध्ये बांहि (बासरी) ह्या वाङमयीन मासिकाचे, १९४६ मध्ये ॲडव्हान्स ह्या इंग्रजी सापप्ताहिकाचे, १९४७-४९ ह्या काळात दैनिक असमियाचे व १९४९-५१ या काळात जनता ह्या साप्ताहिकाचे ते सहसंपादक होते. यानंतर १९५३-६३ ह्या कालावधीत असमियातील सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या रामधेनू (इंद्रधनुष्य) ह्या साप्ताहिकाच्या संपादनाचे व १९६३-६७ ह्या काळात नवा युग ह्या सर्वाधिक खप असलेल्या साप्ताहिकाचे ते संपादक होते. यानंतर काही काळ केवळ पत्रकार म्हणून त्यांनी काम केले. सध्या गौहाती विद्यापीठात वृत्तपत्रविद्या विभागात प्रपाठक म्हणून ते काम करतात.\nभट्टाचार्य यांनी १९४२ च्या राष्ट्रीय आंदोलनात भाग घेतला होता. १९४६ मध्ये झालेल्या कलकत्त्याच्या भीषण हत्याकांडाचे ते साक्षीदार होते. या हत्याकांडातील आपले निकटचे मित्र व उदयोन्मुख असमिया कवी अमूल्य बरुआ यांच्या हत्येचा त्यांना जबरदस्त धक्का बसला व ते दीर्घकाळा पर्यंत निष्क्रिय बनले. १९४९ मध्ये ब्रम्हदेशाच्या सीमेजवळील उखरुल नावाच्या एका नागा खेडयात ते शिक्षक म्हणून गेले. येथील चार वर्षाच्या वास्तव्यात त्यांनी नागा लोक व नागा प्रदेश यांबद्दल विपुल माहिती मिळवली आणि फिझोच्या फुटीर चळवळीतून बाहेर पडून भारतीय राष्ट्रवादाला बळकटी आणण्यासाठी नागा तरुणांची मने वळविण्याचे परकाष्ठेचे प्रयत्न केले.\nया विविध प्रकारच्या समृद्ध अनुभवांचे प्रतिबिंब त्यांच्या साहित्यात उमटलेले दिसते. व्यक्तिमत्वातील संवेदनशीलता व सच्चेपणा यांमुळे सामाजिक न्याय, समता, सत्य आणि मानवता यांकडे ते आकृष्ट झाले. गांधीजींचे तत्वज्ञान व त्यांची जीवनमूल्ये यांचे ते कडवे पुरस्कर्ते होते. जयप्रकाश नारायण यांच्या विचारसरणीचाही त्यांच्यावर प्रभाव जाणवतो. टॉमस हार्डी, टॉलस्टॉय, डॉस्टोव्हस्की, हेमिंग्वे इ. लेखक त्यांच्या लेखनाची प्रेरणास्थाने होत.\nअतिशय परिश्रमपूर्वक केलेले समाजाचे वास्तव चित्रण आणि संयमित व काटेकोर भाषा ही त्यांच्या लेखनाची वैशिष्टये आहेत. बदलती साम��जिक मूल्ये आणि सामाजिक घटनांचा अखंड प्रवाह यांचे बहुरंगी कलात्मक चित्रण त्यांच्या साहित्यात आढळते.\nभट्टाचार्यांनी सु. २५ पुस्तके लिहीली आहेत. त्यातील काही महत्त्वाची पुढील प्रमाणे : आई (१९६१), इयरुइंगम (१९६१ म.शी.लोकशासन), कलोंग अजियो बोईं (१९६२ कलोंग अजून वाहत आहे), सातशाझी (१९६२ सात मुक्तमाला), शतध्नु (१९६५ शतधारांचे शस्त्र), मृत्युंजय (१९७०), प्रतिपद (१९७० प्रतिपदा),कबर अरु फुल (१९७२), वल्लरी (१९७३) इत्यादी. यांपैकी इयरुइंगमसाठी १९६१ चा चा साहित्य़ अकादेमीचा पुरस्कर आणि मत्य़ुंजयसाठी १९७९ चा ज्ञानपीठ पुरस्कार त्यांना मिळाला आहे. हे दोन्ही पुरस्कार मिळविणाऱ्या आजपर्यतच्या लेखकांत ते वयाने सर्वात लहान आहेत.\nइयरुइंगम या कादंबरीवर नामा प्रदेशातील वास्तव्याचा आणि त्या वातावरणात निर्माण झालेल्या संवेदनांचा प्रभाव जाणवतो. दुसऱ्या महायुद्धामुळे उदध्वस्त झालेल्या नागा लोकांच्या भावजीवनाचे मार्मिक आणि वास्तव दर्शन भट्टचार्यानी तीत घडविले आहे. त्याचबरोबर उखरुलच्या तान्खुल नागांच्या स्वातंत्र्यसाठी फिझोंनी केलेले क्रांतिकारी प्रयत्न प्रभावीपणे तीत चित्रित केले आहेत.\nमृत्युंजय ही कादंबरी १९४२ च्या स्वातंत्र्य चळवळीच्या पार्श्वभुमीवर आधारलेली आहे. आघाडीच्या अनेक नेत्यांना तुरुंगवास घडल्यावर गांधीजींचे अहिंसेचे तत्त्व बाजूला राहुन या आंदोलनाने हिंसक वळण घेतले व हे आंदोलन भारतातील शहरांत तसेच खेड्यांतही पसरले. आसाम याला अपवाद नव्हताच. प्रस्तुत कांदबरीत आसाममधील नोगोंग जिल्ह्यातील पश्चिम भागात घडलेल्या घटनांचे वर्णन आहे. एका स्वातंत्र्यसैनिकांच्या गटाने सैनिकांना वाहून नेणाऱ्या आगगाडीला उलथून पाडण्याचे केलेले यशस्वी प्रयत्न, या कथासूत्राभोवती ही कांदबरी गुंफलेली आहे. यातील सर्वच पात्रे निःस्वार्थीपणा व सच्ची देशभक्ती यांची मूर्तिमंत उदाहरणे आहेत. घटनांच्या वर्णनाबरोबरच पात्रांच्या मानसिक अवस्थेचेही चित्रण मोठया कलात्मक ताकदीने त्यांनी केले आहे. कथेचा नायक आणि कटाचा सूत्रधार महादा गोसाईन स्थिरचित्ताने आपले कार्य पार पाडीत असतो तथापि गाडी उलटल्यानंतर सैनिकांचे मृत आणि छिन्नविच्छिन्न देह पाहून त्या हिंसक शोकांतिकेने तो संभ्रमित होतो.\nस्वातंत्र्यासाठी आसामात झालेल्या संघर्षाचा मृत्युंजय ह�� नितान्तसुंदर आलेख आहे. आसामी लोकांची ज्यांच्यावर भक्ती आहे, परंतु ज्यांची चरित्रे अन्य कोणत्याही इतिहासग्रंथात मिळत नाहीत अशा अनेक आसामी हुतात्म्यांचे कलात्मक चरित्रचित्रण तीत आढळते. भारताच्या ईशान्येकडील दुरवरच्या कोपऱ्यात घडलेल्या स्वातंत्र्यसमराचा अमोल ठेवा व भावगद्याचा सुंदर नमुना म्हणून ही कादंबरी सदैव स्मरणात राहील.\nराजपथे रिंगियाई (१९५७-राजपथाची हाक) या कादंबरीमध्ये मोहन नावाच्या एका कट्टर समाजवादी, क्रांतिकारी तरुणाच्या मानसिक संघर्षाचे व धक्कदायक अनुभवांचे चित्रण आहे. १५ ऑगस्ट रोजी सरकारविरुद्ध केलेल्या भाषणामुळे त्यास अटक होते, या एकाच घटनेभोवती या कांदबरीचे कथासूत्र गुंफलेले असून त्या विशिष्ट दिवसाचेच कलात्मक चित्रण तीत आहे.\nभट्टाचार्य यांनी काही नाटकेही लिहीली असून आकाशवाणीवर ती प्रसारित झाली. त्यांनी काव्यरचनाही केली आहे. त्यांच्या कवितांचा संग्रह प्रकाशनाच्या वाटेवर आहे. एक सर्जनशील पत्रकार तसेच प्रतिभासंपन्न कवी व कांदबरीकार म्हणून त्यांनी आधुनिक असमिया पत्रकारितेस तसेच काव्यास व कांदबरीस नवे वळण प्राप्त करून दिले.\nगोस्वामी, इंदिरा (इं.) मिरजकर, ललिता (म.)\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nNext Postभरती – ओहोटी\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n—भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n—भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\nमराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.newsmarathi24.com/?p=16044", "date_download": "2020-05-29T13:00:34Z", "digest": "sha1:UJB7VE54HSBIIIS625UJOA3OMHCLKM3O", "length": 7743, "nlines": 129, "source_domain": "www.newsmarathi24.com", "title": "कोळसा वाहून नेणारे बार्ज रेवस समुद्रात बुडाले | News Marathi 24", "raw_content": "\nHome सामाजिक कोळसा वाहून नेणारे बार्ज रेवस समुद्रात बुडाले\nकोळसा वाहून नेणारे बार्ज रेवस समुद्रात बुडाले\nरेवस नजीक समुद्रातून कोळसा वाहून नेणारे मालवाहू बार्ज बुडाल्याची घटना सकाळी नऊ वाजता घडली. यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. बार्जमधील नऊ जणांना दुसऱ्या बोटीतून सुखरूप धरमतर पोर्टवर आणले आहे.\nमुंबईहून कोळसा नेण्यासाठी धरमतर पोर्टवर मालवाहू बार्ज येत होते. त्यावेळी तीन नंबर बोया जवळ बार्ज आल्यानंतर इंजिनमध्ये पाणी गेल्याने ते बुडू लागले. अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. बार्जवर कर्मचारी होते त्यांना दुसऱ्या बोटीने सुखरूप बाहेर काढले असून धरमतर पोर्टवर आणले आहे.\nया बार्जवर एकूण किती कर्मचारी होते याची पूर्ण माहिती मिळालेली नाही.\nPrevious articleबँक भरती परीक्षा आता १३ भ��षांतून ; मोदी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय\nNext articleभीषण आगीत डोंबिवलीत गोदाम खाक\nगारगोटीमधील अनाधिकृत बांधकाम थांबवण्यासाठी गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन\nअनंतशांती सेवा संस्थेतर्फे कागल पंचायत समितीस कोरोणा प्रतिबंधक औषधाचे वाटप\nगडहिंग्लजमध्ये आज ९ पॉझिटिव्ह , रुग्णांची संख्या 39\nअमित ठाकरे धावले कोरोना फायटर्सच्या मदतीला ..\nअत्याळ गावच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहीन : माधुरी मोहिते\nएकनाथ खडसे भाजप सोडणार का\nतुमची पेन्शन आणि हे धान्यचं आमच्या जगण्याचा आधार…\nदेवा जोतिबा माझ्या मुश्रीफ साहेबांना विजयी कर कागलचे 100 दंडवत करी जोतीबा...\nठाकरेंकडून सुप्रिया सुळेंची गळाभेट, ताई अजितदादांना म्हणाल्या…\nमालिका – चित्रपट क्षेत्रातील स्त्री कलाकारांचे निर्मात्यांना निवेदन\nब्रॉडगेज मेट्रोला पर्याय ‘मेमू ट्रेन’ रेल्वे\nएसटी महामंडळाची १५ जुलैपर्यंत २५ बस बांधणीचे लक्ष्य\nमहिला सक्षमीकरणासाठी आम. महाडिकांचे महत्त्वपूर्ण योगदान : सरपंच रितू लालवाणी\nकोरोना संचारबंदीत रंगली क्रिकेटची मॅच…\nसोनेचांदी कारागीर असो. व आरआरबी फौंडेशनतर्फे शहरात हॅन्डग्लोजचे वाटप\nपिंपळगाव ता.भुदरगड येथे किरकोळ कारणावरून तलवार हल्ला, तरुण जखमी\nआता हिंदुस्थान आणि चीन हे देश तेलखरेदीसाठी बायर्स ब्लॉकच्या तयारीत\nबामणे (ता.भुदरगड) येथे नराधम पित्याने अकरा वर्षाच्या मुलीला ठार मारले \nअसा बॉम्ब फोडेन की, महाडिकांना प्रचार थांबवावा लागेल – महसूलमंत्री चंद्रकांतदादा...\nबालिंगा पुलास भेग नव्हे तर प्रसरण गॅप ; निवासी उपजिल्हाधिकारी संजय...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/maharashtra/the-current-count-of-covid19-patients-in-the-state-of-maharashtra-is-1574-newly-210-patients-have-been-identified-as-positive-in-the-state-today-119604.html", "date_download": "2020-05-29T13:10:42Z", "digest": "sha1:IFJPFWKCX3YTJ6KCRFS6QGGQNR75TQM6", "length": 30199, "nlines": 225, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "Coronavirus: महाराष्ट्रात आज कोरोना विषाणूच्या 210 नवीन रुग्णांची नोंद; राज्यातील एकूण रुग्ण संख्या 1574 वर | 📰 LatestLY मराठी", "raw_content": "\nप्रसिद्ध ज्योतिषी बेजन दारूवाला यांचे निधन; 29 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nशुक्रवार, मे 29, 2020\nप्रसिद्ध ज्योतिषी बेजन दारूवाला यांचे निधन; 29 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nराज्यातील अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत 30 मे रोजी निर्णय होण्याची शक्यता, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार विद्यापीठातील कुलगुरुंशी चर्चा\nCoronavirus मुळे मरण पावलेल्या लोकांसाठी स्पेनमध्ये 10 दिवसांचा दुखवटा सुरु; देशाच्या लोकशाही इतिहासातील सर्वात मोठा Mourning Period\nBe Positive: कोकणातील आंबा उत्पादकांनी Coronavirus संकटात शोधली संधी; तोडली दलालांची साखळी\nठाण्यातील भाजप नगरसेवक विलास कांबळे यांचा मृत्यू; हॉटेलमध्ये आढळला मृतदेह\nअक्षय बोऱ्हाडे मारहाण प्रकरणी विघ्नहर सहकारी साखर कारखाना अध्यक्ष सत्यशील शेरकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल\nपुणे: सहकारनगर पोलीस स्टेशन मधील कर्मचाऱ्याने COVID19 वर यशस्वी मात केल्याबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले अभिनंदन\nमुंबई: दीड महिन्याच्या बाळाची कोरोना विरुद्ध लढाई यशस्वी; ब्रेन हॅमरेज वर सुद्धा केली मात\nIND vs AUS 2020-21: क्रिकेट ऑस्ट्रेलियाने भारत दौर्‍याचे जाहीर केलेले वेळापत्रक अंतिम नाही, BCCI ने दिले महत्वाचे संकेत\n'त्या' वादग्रस्त व्हिडिओबाबत ISKON ने दाखल केली तक्रार; Shemaroo ने माफी मागत तोडले सुरलीन कौर व बलराज स्याल यांच्यासोबतचे व्यावसायिक संबंध\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nराज्यातील अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत 30 मे रोजी निर्णय होण्याची शक्यता, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार विद्यापीठातील कुलगुरुंशी चर्चा\nअक्षय बोऱ्हाडे मारहाण प्रकरणी विघ्नहर सहकारी साखर कारखाना अध्यक्ष सत्यशील शेरकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल\nपुणे: सहकारनगर पोलीस स्टेशन मधील कर्मचाऱ्याने COVID19 वर यशस्वी मात केल्याबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले अभिनंदन\nमुंबई: दीड महिन्याच्या बाळाची कोरोना विरुद्ध लढाई यशस्वी; ब्रेन हॅमरेज वर सुद्धा केली मात\nप्रसिद्ध ज्योतिषी बेजन दारूवाला यांचे निधन; 29 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nछत्तीसगढ राज्याचे माजी मुख्यमंत्री अजीत जोगी यांचे निधन; 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास\nCoronavirus: गोव्यात लॉकडाऊन आणखी 15 दिवस वाढवण्यासह काही नियम शिथील करण्याची अमित शहा यांच्याकडे मागणी- मुख्यमंत्री प्रमोद सावंत\nMonsoon 2020: महाराष्ट्रात जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून दाखल होण्याचा अंदाज; 1 जून पर्यंत केरळमध्ये धडकणार\nCoronavirus मुळे मरण पावलेल्या लोकांसाठी स्पेनमध्ये 10 दिवसांचा दुखवटा सुरु; देशाच्या लोकशाही इतिहासातील सर्वात मोठा Mourning Period\nCoronavirus Updates: जगभरात कोरोनाबाधितांचा आकडा 5.7 मिलियन तर बळींचा आकडा 355,000 च्या पार\nNASA चं ऐतिहासिक SpaceX रॉकेट लॉन्चिग खराब वातावरणामुळे रद्द; 30 मे दिवशी पुन्हा केले जाणार प्रयत्न\nभारत-चीन संबंधावर डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विट; म्हणाले दोन्ही देशांमध्ये अमेरिका मध्यस्थी करण्यास तयार\niQOO 3 स्मार्टफोनवर ग्राहकांना मिळणार 3 रुपयांची सूट, जाणून घ्या फिचर्ससह नवी किंमत\nगुगल पे 'Nearby Spot' फिचर आता भारतातील 35 शहरांमध्ये उपलब्ध; जवळची अत्यावश्यक सेवांची दुकाने दाखवून करणार युजर्सची मदत\n घरातून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना Google देणार 75 हजाराचा भत्ता; Work From Home करताना लॅपटॉप, फर्निचर विकत घेण्यासाठी मदत\nMitron App: आता TikTok ला विसरा, व्हिडिओ बनवण्यासाठी सादर आहे भारतीय 'मित्रों अ‍ॅप'; जाणून घ्या याच्या वापरासाठी Step-by-Step Guide (Video)\nOla Electric भारतात पुढच्या वर्षात लॉन्च करणार इलेक्ट्रिक टू-व्हिलर\nCoronavirus Effect: लॉकडाउन मुळे मारुति सुझुकी ला मोठा तोटा; एप्रिल महिन्यात एकाही गाडीची विक्री नाही\nबीएमडब्ल्यू इंडियाचे सीईओ रुद्रतेज सिंह यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; वयाच्या 46 वर्षी घेतला अखेरचा श्वास\nCoronavirus: लक्झरी वाहन निर्माता कंपनी Mercedes-Benz चा मोठा निर्णय; पुण्यात 1,500 बेड्सचे रुग्णालय बांधण्याची घोषणा\nIND vs AUS 2020-21: क्रिकेट ऑस्ट्रेलियाने भारत दौर्‍याचे जाहीर केलेले वेळापत्रक अंतिम नाही, BCCI ने दिले महत्वाचे संकेत\nवर्ल्ड कप 2011 फायनलमध्ये टॉसवरून झाला मोठा वाद, एमएस धोनीने दुसऱ्यांदा करण्याच्या मागणीचा कुमार संगकाराने सांगितला किस्सा\nकोरोना व्हायरस जगभरात पसरविण्यामागची चीनची मूळ योजना हरभजन सिंह याने केली उघकीस, ट्विटवरून लगावली फटकार\nICC ला पात्र लिहून क्रिकेट ऑस्ट्रेलियाने 2021 टी-20 वर्ल्ड कप आयोजित करण्याची केली विनंती, यामागील तर्क जाणून घ्या\n'त्या' वादग्रस्त व्हिडिओबाबत ISKON ने दाखल केली तक्रार; Shemaroo ने माफी मागत तोडले सुरलीन कौर व बलराज स्याल यांच्यासोबतचे व्यावसायिक संबंध\nDabangg Animated Version: लवकरच प्रदर्शित होणार सलमान खानच्या ‘दबंग’चे अ‍ॅनिमेटेड व्हर्जन; 'चुलबुल पांडे' दिसणार नव्या अवतारात\nAmitabh Bachchan Helps Migrants: सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या वतीने मजुरांना मूळगावी नेणाऱ्या 10 बस हाजी अली येथून उत्तर प्रदेश साठी रवाना (See Photos)\nनवाजुद्दीन सिद्दीकी ची पत्नी आलिया हिने घटस्फोटासह पोटगी म्हणून 30 कोटी रुपये आणि 4BHK फ्लॅटची केली मागणी\nराशीभविष्य 29 मे 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nVeer Savarkar Jayanti 2020 Wishes: विनायक दामोदर सावरकर यांच्या 137 व्या जयंती निमित्त Messages, HD Images, Wallpapers शेअर करून द्या विनम्र आदरांजली\nराशीभविष्य 28 मे 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nVeer Savarkar Jayanti 2020 Quotes: वीर सावरकर यांचे देशप्रेम, एकात्मता ते जीवनाकडे सकारत्मक बघायला शिकणारे क्रांतिकारक विचार\nFact Check: कार हिटमुळे हँड सॅनिटायझरचा स्फोट होतो गाडीमध्ये सॅनिटायझर ठेवणे कितीपत सुरक्षित गाडीमध्ये सॅनिटायझर ठेवणे कितीपत सुरक्षित\nManjeshwar Brothers: रुपेरी वाळूत ते आकाशी झेप घे रे पाखरा सह 'ही' गाणी गात नेटकऱ्यांना थक्क केलेल्या मंजेश्वर ब्रदर्स या चिमुकल्यांविषयी जाणून घ्या (Watch Video)\n: मुंबई शहरातही टोळधाड दाखल जुहू, विक्रोळीसह अनेक ठिकाणी टोळ दिसल्याचा दावा; फोटो सोशल मीडियावर व्हायरल\n' जाणून घ्या व्हायरल व्हिडिओ मागील सत्य\nभारत: कोरोना व्हायरस लाईव्ह मॅप\nउपचार सुरु असलेले एकूण रुग्ण\nCoronavirus: महाराष्ट्रात आज कोरोना विषाणूच्या 210 नवीन रुग्णांची नोंद; राज्यातील एकूण रुग्ण संख्या 1574 वर\nकोरोना विषाणूच्या (Coronavirus) संक्रमणाच्या बाबतीत सध्या महाराष्ट्र (Maharashtra) अव्वल आहे. दुर्दैवाने दिवसेंदिवस यात वाढ होताना दिसत आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात आज कोरोनाच्या 210 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. अशा प्रकारे एकूण रुग्ण संख्या 1574 झाली आहे. तर कोरोनाबाधित 188 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आज सायंकाळी 5 वाजेपर्यंत देशातील कोरोना बाधितांची एकूण संख्या 6039 होती. यामध्ये 206 जणांचा मृत्यू झाला असून, 515 लोक ठीक झाले आहेत.\nआज राज्यात 210 नवीन रुग्णांसह 13 जणांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूपैंकी मुंबईचे 10 तर पुणे, पनवेल आणि वसई विरार येथील प्रत्येकी 1 आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी 9 पुरुष तर 4 महिला आहेत. आज झालेल्या 13 मृत्यूपैकी 6 जण हे 60 वर्षांवरील आहेत. 5 रुग्ण हे वय वर्षे 40 ते 60 या वयोगटातील आहेत, तर दोघेजण 40 वर्षांपेक्षा लहान आहेत. मृत्यूमुखी पडलेल्या 11 रुग्णांमध्ये (85 %) मधुमेह, उच्च रक्तदाब, अस्थमा, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. (हेही वाचा: Coronavirus: मुंबईत 212 जणांना कोरोनाची लागण झाल्याने आकडा 993 वर पोहचला, महापालिकेची माहिती)\nकोरोना व्हायरसमुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता 110 झाली आहे. राज्य आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार मुंबई व्यतिरिक्त पुण्यात 38, मिरा-भाईंदर 17, नागपूर 6, कल्याण-डोंबिवली, ठाणे आणि बुलडाणा मध्ये प्रत्येकी 2, पिंपरी-चिंचवड आणि अकोला येथे तीन आणि वसई-विरारमध्ये एक नवीन प्रकरण समोर आले आहे. विभागाने सांगितले की मुंबईत दाखल केलेला एक रुग्ण बाहेरील राज्यातील आहे.\nप्रसिद्ध ज्योतिषी बेजन दारूवाला यांचे निधन; 29 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nराज्यातील अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत 30 मे रोजी निर्णय होण्याची शक्यता, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार विद्यापीठातील कुलगुरुंशी चर्चा\nपुणे: सहकारनगर पोलीस स्टेशन मधील कर्मचाऱ्याने COVID19 वर यशस्वी मात केल्याबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले अभिनंदन\nसलमान खान कडून मुंबई पोलिसांसाठी FRSH Sanitisers दान; लाखभर बॉटल्सचं वाटप\n10th and 12th Board Exam Results 2020 Dates: 10 वी, 12 वी बोर्ड परिक्षेचा रिझल्ट विद्यार्थ्यांना mahresult.nic.in वर पाहता येणार, जूनच्या पहिल्या आठवड्यात निकाल लागण्याची शक्यता\nऔरंगाबाद येथे आणखी 45 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडल्याने जिल्ह्यात आकडा 1407 वर पोहचला\nबनावट E-Pass ला बळी पडू नका, पोलिस आणि जिल्हाधिकारी कार्यालयातूनच ई-पास घ्या- मुंबई पोलिसांचे नागरिकांना आवाहन\nCoronavirus Lockdown: राज्यात लॉकडाऊन लागू झाल्यापासून कलम 188 अंतर्गत तब्बल 1,18,647 गुन्हे दाखल तर 23 हजारांपेक्षा अधिक जणांना अटक\nLocust Attack In Maharashtra: महाराष्ट्र राज्यात 50% टोळधाडीचा नाश – कृषीमंत्री दादा भुसे यांची माहिती\nCoronavirus In Maharashtra: महाराष्ट्रातील तुम्ही राहत असणाऱ्या जिल्ह्यात कोरोनाचे किती रुग्ण आहेत जाणून घ्या; राज्यातील कोरोनाबाधितांची जिल्ह्यानिहाय आकडेवारी\nऔरंगाबाद: साई रंगदाळ या 7वी मध्ये शिकणार्‍या विद्यार्थ्याने कोव्हिड योद्धांच्या मदतीसाठी बनवला रोबोट; औषधं, अन्न पोहचवण्यासाठी करणार मदत\nमहाराष्ट्र पोलिस खात्यामध्ये एकूण 2211 पोलिस कर्मचारी COVID 19 च्या विळख्यात; 24 तासांत 116 जणांना कोरोनाची बाधा\nकोविड-19 च्या वाढत्या संसर्गामुळे गरोदर महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनी गरजेशिवाय रेल्वे प्रवास टाळावा; रेल्वे मंत्रालयाचे आवाहन\nप्रसिद्ध ज्योतिषी बेजन दारूवाला यांचे निधन; 29 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nराज्यातील अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत 30 मे रोजी निर्णय होण्याची शक्यता, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार विद्यापीठातील कुलगुरुंशी चर्चा\nCoronavirus मुळे मरण पावलेल्या लोकांसाठी स्पेनमध्ये 10 दिवसांचा दुखवटा सुरु; देशाच्या लोकशाही इतिहासातील सर्वात मोठा Mourning Period\nBe Positive: कोकणातील आंबा उत्पादकांनी Coronavirus संकटात शोधली संधी; तोडली दलालांची साखळी\nठाण्यातील भाजप नगरसेवक विलास कांबळे यांचा मृत्यू; हॉटेलमध्ये आढळला मृतदेह\nअक्षय बोऱ्हाडे मारहाण प्रकरणी विघ्नहर सहकारी साखर कारखाना अध्यक्ष सत्यशील शेरकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल\nLockdown 4 मध्ये आंतरराज्यीय प्रवास करण्यासाठी E-Pass मिळणार; serviceonline.gov.in/epass/ वर पहा कसा कराल अर्ज\nहापूस आंबा कसा ओळखला नैसर्गिकरित्या पिकलेले आणि कृत्रिमरित्या पिकवलेल्या आंब्यातील नेमका फरक काय नैसर्गिकरित्या पिकलेले आणि कृत्रिमरित्या पिकवलेल्या आंब्यातील नेमका फरक काय आंबे विकत घेताना पारखून पाहा ‘या’ गोष्टी\nपरदेशात अडकलेल्या महाराष्ट्रीय लोकांना मायदेशी सुखरूप आणण्यासाठी ठाकरे सरकारचा मदतीचा हात; ‘इथे’ ऑनलाईन माहिती देण्याचंं आवाहन\nप्लाझ्मा थेरपी म्हणजे नेमकं काय यामुळे COVID-19 रुग्णांना फायदा होईल यामुळे COVID-19 रुग्णांना फायदा होईल जाणून घ्या प्लाझ्मा थेरपीचे फायदे, इतिहास, उपचारपद्धती याबद्दल सविस्तर माहिती\nराज्यातील अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत 30 मे रोजी निर्णय होण्याची शक्यता, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार विद्यापीठातील कुलगुरुंशी चर्चा\nठाण्यातील भाजप नगरसेवक विलास कांबळे यांचा मृत्यू; हॉटेलमध्ये आढळला मृतदेह\nअक्षय बोऱ्हाडे मारहाण प्रकरणी विघ्नहर सहकारी साखर कारखाना अध्यक्ष सत्यशील शेरकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल\nपुणे: सहकारनगर पोलीस स्टेशन मधील कर्मचाऱ्याने COVID19 वर यशस्वी मात केल्याबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले अभिनंदन", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/tag/assembly/", "date_download": "2020-05-29T12:46:11Z", "digest": "sha1:7RSWW4MEPWXSLWGPOHCGD32DDCTHXJMP", "length": 12427, "nlines": 122, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "Former Parliament speaker Mr. Somnath chatterjee dies | माजी लोकसभा अध्यक्ष सोमनाथ चॅटर्जी यांचे निधन | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nगु���रातमधील रुग्णालयांच्या दुर्दशेवर ताशेरे ओढणाऱ्या न्यायाधीशांची बदली छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांचे प्रदीर्घ आजाराने निधन सीकेपी बँकेचा परवाना रद्द, खातेदारांची उच्च न्यायालयात धाव देवगड: महिलेचा मृत्यू झाल्यानंतर ८ दिवसांनी कोरोना पॉसिटीव्ह रिपोर्ट आला उपमुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा; राज्य सरकार लवकरच देणार पॅकेज धक्कादायक पुण्यात डेअरी मालक व ११ कर्मचाऱ्यांना कोरोना, ग्राहकांचा शोध सुरू लॉकडाउन १५ दिवसांनी वाढवा; गोव्याच्या मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी\nमाजी लोकसभा अध्यक्ष सोमनाथ चॅटर्जी यांचे निधन\nज्येष्ठ कम्युनिस्ट नेते आणि माजी लोकसभा अध्यक्ष सोमनाथ चॅटर्जी यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी सोमवारी सकाळी निधन झाले. काही दिवसांपासून चॅटर्जी हे मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त होते. अचानक बिघडलेल्या प्रकृतीमुळे त्यांना १० ऑगस्ट रोजी उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.\nमुख्यमंत्र्यांचे नाणार संबंधित विधानसभेत निवेदन\nप्रस्तावित वेस्टकोस्ट रिफायनरी प्रकल्पाबाबत विधानपरिषदेत विरोधकांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी आज उत्तर दिले.\nनागपूरमध्ये पावसाने केली सरकारची नाचक्की\nविधिमंडळाच्या तळघरात पाणी शिरल्याने विधिमंडळाचा देखील वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. अर्थातच अंधारात काम करणे शक्य नसल्याने विधिमंडळाचे कामकाज आज बंद करण्यात आले. वीजपुरवठा नसल्याने कामकाज बंद पडण्याची हि पहिलीच वेळ असल्याने सरकारची चांगलीच नाचक्की झाली आहे असा सूर विरोधकांनी लावला.\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nभारतातील कोरोनाचं वाढतं प्रमाण; WHO'चा भारताला लॉकडाऊनबाबत सल्ला\nकोरोना आपत्ती: ब्राझीलमध्ये मृतदेह दफन करायला जमीन अपुरी पडत आहे\nमारुती सुझुकीच्या प्लांटमध्ये एका कर्मचाऱ्याची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह; कंपनीत खळबळ\nगुजरातमधील रुग्णालयांची अवस्था अंधारकोठडीपेक्षा भीषण; गुजरात उच्च न्यायालयाकडून ताशेरे\nअमेरिका व चीन शीतयुद्धाच्या जवळ; चीनच्या परराष्ट्र मंत्र्याचं धक्कादायक विधान\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nअम्फान चक्रीवादळ : प. बंगालला १, ००० कोटींची तात्काळ मदत, पंतप्रधानांची घोषणा\nशहरातील आरोग्यसेवा कमी पडत असताना गाव-खेड्यातही कोरोनाचा संसर्ग वाढतोय\nमहाराष्ट्रात आज २२५० नवे रुग्ण; कोरोना रुग्णांचा आकडा ३९,२९७ वर\nशरद पवारांकडून मुंबईतील एमएमआरडीए मैदानातील क्वारंटाईन केंद्राची पाहणी\nडिजिटल शालेय शिक्षण, प्रत्येक इयत्तेसाठी वेगळं चॅनेल - केंद्रीय अर्थमंत्री\nबीडच्या कंटेन्मेंट झोनमध्ये भाजप आमदाराचा लोकांशी संवाद; गुन्हा दाखल\nप्रसिद्ध ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी यांचं कोरोनामुळे निधन\nराज्यासाठी आपण काय करतो, याचं आत्मपरीक्षण केल्यास ते हितावह ठरेल; फडणवीसांना टोला\nरुग्णालयातील बेड्सची माहिती मिळत नसल्याने कोरोनाबाधित त्रस्त...सविस्तर\nकोविड १९ डॅशबोर्ड मान्यतेसाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्री, गृहमंत्र्यांना महाराष्ट्रनामाची विनंती\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.manogat.com/node/13803", "date_download": "2020-05-29T13:39:00Z", "digest": "sha1:AWVOOGSO7GD4GQYOYFWBPN56VH6ETHGQ", "length": 4743, "nlines": 93, "source_domain": "www.manogat.com", "title": "तू आकाश दिलेस मला | मनोगत", "raw_content": "\nतू आकाश दिलेस मला\nप्रेषक तुषारजोशी (बुध., २८/०५/२००८ - १५:१६)\nतू आक��श दिलेस मला\nआणिक एक घर दिलेस\nआता थोडे थोडे सगळ्यांना\nज्यांना घर नाही त्यांना\nघर देण्याचे स्वप्न बघतोय\nघरी वाट पाहतय कोणी\nतू असा दिला विश्वास\nमी फिरतोय खिन्न दिव्यात\nभरत अता ज्योतींचे श्वास\nप्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.\nआता थोडे थोडे सगळ्यांना ... प्रे. सतीश वाघमारे (बुध., २८/०५/२००८ - १५:४५).\nआभार प्रे. तुषारजोशी (बुध., २८/०५/२००८ - १७:२३).\nctrl_t ने कुठेही बदला.\nपरवलीचा नवा शब्द मागवा\nह्यावेळी ४ सदस्य आणि ३० पाहुणे आलेले आहेत.\nसध्या एकही आगामी कार्यक्रम नाही.\nआता मनोगतावर सर्व ठिकाणी लेखन करताना शुद्धलेखन चिकित्सेची सुविधा उपलब्ध आहे, तिचा लाभ घ्यावा.\nतुम्ही मराठीसाठी काय करता \nमराठी शब्द हवे आहेत - १३\n२०१३ च्या दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवण्याचे आवाहन\nमराठी माती - मराठी माणसं - मराठी मती - मराठी मानसं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/video/business/4-things-to-consider-before-applying-for-a-travel-loan/videoshow/67468526.cms", "date_download": "2020-05-29T15:02:41Z", "digest": "sha1:NYT7OG6ZROBIYB7TJIK6WJC6OC3R5DMM", "length": 7878, "nlines": 96, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": " मग 'ही' काळजी घ्या\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n मग 'ही' काळजी घ्या\nकर्ज काढून पर्यटनाला जाण्याचा ट्रेंड हल्ली भारतात वाढू लागलाय. ६२ टक्के भारतीय तरुण वर्षांतून दोन ते पाचवेळा पर्यटन करत असल्याचं एका सर्व्हेक्षणातून उघड झालंय. त्यामुळे सध्याचा ट्रेंड पाहून बँका व वित्तीय संस्था आता आकर्षक व्याजदराने प्रवास कर्जे देत आहेत.\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nलॉकडाऊन आणि अर्थव्यवस्था: अर्थतज्ज्ञ डॉ. चंद्रहास देशपांडे यांच्याशी बातचित\nकर्जदारांसाठी मोठी बातमी; RBIने केली ही घोषणा\nविमान प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी\nमनरेगा, शिक्षण व आरोग्यासंदर्भात महत्त्वाच्या घोषणा\nशेतीच्या पायाभूत सुविधांसाठी १ लाख कोटींचं पॅकेज\nव्हिडीओ न्यूजवऱ्हाडी करोनाग्रस्त; नवं जोडपं लग्नानंतर क्वारंटाइन\nमनोरंजनजेव्हा सुश्मिता सेनच तिच्या प्रियकराची आणि मुलींची मुलाखत घेते\nमनोरंजन'बेबी' फेम अभिनेता सांगतोय लॉकडाउनमध्ये कसं रहायचं फिट\nव्हिडीओ न्यूजगावी जाण्यासाठी धारावीत ��्रमिकांची मोठी रांग\nव्हिडीओ न्यूजकरोनायोद्धयांच्या मदतीसाठी विद्यार्थांने तयार केला रोबोट\nव्हिडीओ न्यूजरेशन मिळत नसल्यानं महिलांचा ठिय्या\nव्हिडीओ न्यूजकोविड सेंटर उभारलंय, पण वैद्यकिय कर्मचारीच नाहीत\nव्हिडीओ न्यूज५० दिवसांची मेहनत लॉकडाऊन ४.०मुळं वाया गेली\nव्हिडीओ न्यूजऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती; मेळघाटातील पाणीटंचाईचे वास्तव\nव्हिडीओ न्यूजघर गाठण्यासाठी मजुरांची रेल्वे स्थानकांवर गर्दी\nव्हिडीओ न्यूजकरोनाग्रस्त असल्याच्या भितीनं कुटुंबाला मारहाण\nभविष्यआजचं राशीभविष्य.. दिनांक २९ मे २०२०\nव्हिडीओ न्यूजमोदींशी बोललो, त्यांचा मूड चांगला नाही : डोनाल्ड ट्रम्प\nव्हिडीओ न्यूजदेशातील ३० समूहांचे करोनावर लस तयार करण्याचे प्रयत्न सुरू\nव्हिडीओ न्यूज...असा उधळला दहशतवाद्यांचा कट\nपोटपूजाआंबटगोड कैरी राइस रेसिपी\nव्हिडीओ न्यूजमजुरांना विमानानं घरी पाठवणारा दिलदार शेतकरी\nव्हिडीओ न्यूजजगभरात वाढतोय करोनाचा फैलाव, अमेरिकेत मृतांची संख्या लाखांवर\nमनोरंजनक्रांती रेडकर लपून ज्यूस पितेय\nहेल्थ'या' पेयाच्या सेवनाने करा करोना आणि डिहायड्रेशनवर मात..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=5742", "date_download": "2020-05-29T13:42:08Z", "digest": "sha1:3U2C2EMAG7WRV3OYT6BWZOEDGYIWQS4K", "length": 10772, "nlines": 77, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nVNX मराठी न्यूज चॅनल\nगृह विलगीकरण म्हणजे काय \nअखेर कोरेगाव येथे आधारभूत धान खरेदी केंद्र मिळाले ; आमदार कृष्णा गजबे यांच्या प्रयत्नांना यश\nमान्सूनच्या परतीच्या प्रवासाला अद्याप पोषक वातावरण नाही, १५ ऑक्टोबर पर्यंत महाराष्ट्रातून बाहेर पडणार\nगोंडवाना विद्यापीठाच्या कुलगुरू निवड समिती सदस्यासाठी ऑनलाइन मतदान\nजुगार खेळताना पोलिसांनी छापा टाकल्याच्या अफवेने चौघांनी घेतली नाल्यात उडी, दोघांचा मृत्यू\nशासकीय आदिवासी वसतिगृहातील व्यवस्था समाधानकारक : ना. डॉ. परिणय फुके\nगडचिरोली शहरातील धानोरा मार्गावरील सेतू केंद्राला अचानक लागली आग : लाखो रुपयांचे झाले नुकसान\nअहेरी येथे जिल्हा व सत्र न्य��यालय स्थापन करण्यासाठी सिरोंचा येथे सर्वपक्षीय कडकडीत बंद\nकोरपना येथील दोन कारवायांमध्ये १० लाख २२ हजारांचा दारूसाठा जप्त\nभद्रावती येथील उपकोषागार अधिकारी मोहन काळे अडकला एसीबीच्या जाळ्यात\nज्योतिरादित्य शिंदे यांचा गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश\nआमगावच्या वैनगंगा नदीपात्रात तीन अल्पवयीन मुली बुडाल्या\nनिर्भया बलात्कार प्रकरणातील दोषींची फाशी पुन्हा एकदा लांबणीवर\nमोटार वाहन विधेयक '२०१९' ला राष्ट्रपतींची मंजूरी : आरटीओ चे नवीन नियम आजपासून लागू\nकोरोना विषाणूची लागण टाळण्याकरिता नागरिकांनी काळजी घ्यावी - योगिता पिपरे\nराज्यात स्थापन होणार प्रयोगशील शेतकऱ्यांची ‘रिसोर्स बॅंक’ : कृषिमंत्री दादाजी भुसे\nप्रधानमंत्री किसान मानधन योजनेतून शेतकरी पेन्शन नोंदणीला सुरुवात\n१ कोटी २२ लाख रुपयांची अपसंपदा जमविल्याप्रकरणी आरटीओ विभागाच्या अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल\nफुसेर - गरंजी जंगलातील चकमकीत ठार झालेल्या महिला नक्षलीची ओळख पटली\nवृक्षलागवड मोहिमेची सलग तिसऱ्यांदा लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद\nकोरची तालुक्यात निकृष्ट सिमेंट बंधाऱ्याचे काम करणाऱ्या अधिकारी, कंत्राटदारावर फौजदारी गुन्हे नोंदविण्याचे निर्देश\nवर्धा जिल्ह्यातील चारही विधानसभा क्षेत्रातून निवडणूकीच्या रिंगणात असलेले उमेदवार आणि त्यांची चिन्हे\nविश्वास ठरावावर सर्वोच्च न्यायालय उद्या देणार निर्णय ; फडणवीस सरकारला पुन्हा एकदा दिलासा\nचंद्रपुरात वडिलांनीच आपल्या ११ वर्षाच्या मुलावर केला अनैसर्गिक अत्याचार\nगडचिरोली जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा क्षेत्रासाठी शेवटच्या दिवसापर्यंत ४७ उमेदवारांचे ७४ नामांकन\nखापा वनपरिक्षेत्र कार्यालयातील वनपाल व वनरक्षक अडकले एसीबीच्या जाळ्यात\nजिल्हा क्रीडा स्पर्धेच्या पूर्वतयारीचा जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार व उपाध्यक्ष मनोहर पोरेटी यांनी घेतला आढावा\nपेरमिली नाल्यावरील पुरामुळे अडकलेल्या प्रवाशांसाठी सरसावले पोलिसांचे हात\nअंगावरून रेल्वे मालगाडी जाऊनही बचावला युवक\nईदच्या निमित्ताने भारतीय लष्कराने पाठविलेली मिठाई पाकिस्तानने नाकारली\nसरन्यायाधीशांचं कार्यालयही माहितीच्या अधिकारांतर्गत येणार ; कोर्टाने दिला ऐतिहासिक निर्णय\nजमिनीचे फेरफार करण्य���साठी ८०० रूपयांची लाच घेणारा तलाठी एसीबीच्या जाळ्यात\nराफेल विमान खरेदी प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या फेरविचार याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या\nतब्लिग जमातचा एक व्यक्ती आढळला राजुऱ्यात, नमुना तपासणी अहवालाची सर्वांना प्रतीक्षा\nपालघर जिल्ह्यात भूकंपाचा धक्का ; जीवितहानी नाही\nकलम ३७० वर १० डिसेंबरपासून अंतिम सुनावणी\nनागपूर महानगरपालिकेच्या महापौरपदी संदीप जोशी यांची निवड\nकोठारी पोलीस ठाण्याचे ठाणेदार संतोष अंबिके यांच्यावर दारू विक्रेत्यांचा जीवघेणा हल्ला\nगरिबी कमी करण्यात महत्त्वपूर्ण प्रयत्न करणाऱ्या दहा देशांमध्ये भारताचा समावेश\nराज्यात आचारसंहिता काळात ४७७ गुन्हे दाखल\nलॉकडाऊन दरम्यान १ एप्रिलपासून १० बँकांचे विलिनीकरण\nजिल्हयात कोरोना संसर्ग टाळण्यासाठी गर्दीवर निर्बंध : जिल्हाधिकारी दीपक सिंगला\nपंजाबमध्ये कोरोनाग्रस्ताचा मृत्यू : देशात चौथा बळी\nकाश्मीरमध्ये भारतीय लष्कराकडून नऊ दहशतवाद्यांना कंठस्नान\nअकोला अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात सहा शेतकऱ्यांनी घेतले विष\nवैनगंगा नदीमधील इकोर्निया निमूर्लनासाठी २ कोटीची तरतूद : पालकमंत्री डॉ. परिणय फुके\nपुणे - सोलापूर मार्गावर ट्रक आणि कारचा भीषण अपघात, ९ महाविद्यालयीन तरुणांचा जागीच मृत्यू\nभामरागड पोलिसांनी वाचविले पुरात अडकलेल्या नागरीकांचे प्राण\nमुल - गडचिरोली महामार्ग चिखलमय, वाहनधारक त्रस्त\nपूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ\nस्वच्छतागृहात दडून बसलेल्या अस्वलाच्या हल्ल्यात विद्यार्थिनी जखमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://bhandarisamaj.com/index.php/vadhu-var-mandal/2013-12-20-11-27-41/478-2018-06-24-15-19-45", "date_download": "2020-05-29T14:13:55Z", "digest": "sha1:ERB267OHF6SUC7VAITWZWOZ2YZCFKB6K", "length": 3558, "nlines": 63, "source_domain": "bhandarisamaj.com", "title": "विशाल सुनील आचरेकर mc/१९८७/७१७ - Bhandari Samaj", "raw_content": "\nHomeवधुवर मंडळवरविशाल सुनील आचरेकर mc/१९८७/७१७\nविशाल सुनील आचरेकर mc/१९८७/७१७\nवराचे नाव: विशाल सुनील आचरेकर\nउंची: ५ फुट १० इंच\nशिक्षण : बी कॉम\nनोकरीचे/व्यवसायाचे स्वरुप : नोकरी\nस्वतः सोडून भाऊ:१ अविवाहित\nवधु - वर नोंदणी सुरु आहे.\nसुचना : वधु-वर सुचक नोंदणी केल्यानंतर कृपया वधु-वरांनी तसेच पालकांनी थेट वधु किंवा वरांना त्यांच्या कार्यालयात किंवा वैयक्तीक संपर्क करू नये.\nश्री. साईनाथ धोंडू करगुटकर\nश्री. संतोष कृष्णा रुमड���\nश्री. दिलीप मोतीराम सावंत\nश्री. भालचंद्र मनोहर घारे\nश्री. प्रविण दत्ताराम कामत\nश्री. हेमचंद्र विठ्ठल राठीवडेकर\nश्री. कृष्णाजी भिकाजी ढवळ\nपुरस्कार प्राप्त व्यक्तीचा समाज्याच्या वतीने सत्कार\nसभासदांची वार्षिक कौटुंबिक सहल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%AF-%E0%A5%A8%E0%A5%A7_%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A5%80_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9A%E0%A4%B7%E0%A4%95_%E0%A4%9A%E0%A5%85%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9C_%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%97", "date_download": "2020-05-29T14:20:06Z", "digest": "sha1:UQPKMDO23QUMNRQ4G26OOQMI4AGGBAIN", "length": 7806, "nlines": 178, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "२०१९-२१ आयसीसी क्रिकेट विश्वचषक चॅलेंज लीग - विकिपीडिया", "raw_content": "२०१९-२१ आयसीसी क्रिकेट विश्वचषक चॅलेंज लीग\n२०१९-२१ आयसीसी क्रिकेट विश्वचषक चॅलेंज लीग\nऑगस्ट २०१९ – ऑक्टोबर २०२१\nलिस्ट - अ सामने\n२०१९-२१ आयसीसी क्रिकेट विश्वचषक चॅलेंज लीग ही एक नवीन लिस्ट - अ सामने असलेली लीग स्पर्धा असणार आहे.[१][२][३] ही स्पर्धा ऑगस्ट २०१९ ते ऑक्टोबर २०१९ पर्यंत चालणार आहे आणि २०२३ क्रिकेट विश्वचषकासाठीच्या पात्रतेचा मार्ग ठरवेल.\nविश्व क्रिकेट लीगमधील खालचे संघ यात भाग घेतील. १२ संघांना ६-६च्या दोन गटात विभागले गेले आहे. प्रत्येक गटातील अव्वल संघ प्ले-ऑफसाठी पात्र ठरतील. आयसीसीने सर्व सामन्यांना लिस्ट-अचा दर्जा दिला आहे.\nअ १६-२६ सप्टेंबर २०१९ मलेशिया कॅनडा\nब २-१२ डिसेंबर २०१९ ओमान युगांडा\nअ १४-२७ मार्च २०२० मलेशिया\nब २४ जुलै - ९ ऑगस्ट २०१९ युगांडा\nकॅनडा ५ ४ १ ० ० ८ +२.२५३\nसिंगापूर ५ ४ १ ० ० ८ +०.३८४\nकतार ५ ३ २ ० ० ६ -०.५७४\nडेन्मार्क ५ २ ३ ० ० ४ +०.३४३\nमलेशिया ५ १ ४ ० ० २ -०.८३६\nव्हानुआतू ५ १ ४ ० ० २ -१.०२०\nयुगांडा ५ ५ ० ० ० १० +०.७४३\nहाँग काँग ५ ३ १ ० १ ७ +०.१००\nइटली ५ २ २ ० १ ५ -०.३६२\nजर्सी ५ २ ३ ० ० ४ +०.७५९\nकेनिया ५ १ ३ ० १ ३ -०.२०२\nबर्म्युडा ५ ० ४ ० १ १ -१.७२२\n^ \"विश्वचषक पात्रतेच नवा ढाचा जाहीर\".\n^ \"असोसिएट्साठी पात्रतेचा नवा आणि सोपा मार्ग\".\n^ \"आयसीसीकडून वनडे आणि कसोटी लीग ला मान्यता\".\nपापुआ न्यू गिनी (२०२०)\nइ.स. २०१९ मधील क्रिकेट\nइ.स. २०२० मधील क्रिकेट\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ एप्रिल २०२० रोजी १६:१६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक ल��यसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.timesnowmarathi.com/sports-cricket-news/article/india-defeats-new-zealand-and-enters-in-semifinals-of-woman-t-20-world-cup/282878", "date_download": "2020-05-29T13:53:35Z", "digest": "sha1:TBHUH4WS74IYYFE4RB5XLKMMWDWWM6K7", "length": 12821, "nlines": 81, "source_domain": "www.timesnowmarathi.com", "title": " Women's T20 World Cup 2020: भारताची न्यूझिलंडवर मात, सेफी फायनलमध्ये एंट्री india defeats new zealand and enters in semifinals of woman t-20 world cup 2020", "raw_content": "\nलोकल ते ग्लोबल लोकसभा निवडणूक २०१९ गावगाडा\nव्हायरल झालं जी काम-धंदा टेक इट EASY तब्येत पाणी लाइफफंडा धर्म-कर्म-भविष्य\nक्लिकक्लिकाट बघा की राव टाइम्सच्या हेडलाइन्स Live Tv ताजंतवानं ट्रेंडिंग झालं जी\nक्रीडा / क्रिकेटकिडा >\nWomen's T20 World Cup 2020: भारताची न्यूझीलंडवर मात, सेमीफायनलमध्ये एंट्री\nWomen's T20 World Cup 2020: भारताची न्यूझीलंडवर मात, सेमीफायनलमध्ये एंट्री\nWomen’s T20 World Cup 2020 India vs New Zealand: भारतीय महिला टीमनं न्यूझिलंडला रोमहर्षक सामन्यामध्ये ३ रन्सनी पराभूत केलंय. भारतीय महिला टीमनं सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. जाणून घ्या या मॅच विषयी...\nभारताची न्यूझीलंडवर मात करत सेफीफायनलमध्ये मारली धडक |  फोटो सौजन्य: AP\nरोमहर्षक मॅचमध्ये टीम इंडियानं न्यूझिलंडला अवघ्या ३ रन्सनं पराभूत केलं.\nटीम इंडिया महिला टीम टी-२० वर्ल्डकप २०२० च्या सेमीफायनलमध्ये दाखल\nविजयाची हॅट्रिक पूर्ण करत टीम इंडियानं चवथ्यांदा मारली वर्ल्डकप सेमीफायनलमध्ये धडक\nमेलबर्न: महिला टी-२० वर्ल्ड कपच्या ‘ग्रुप ए’च्या सामन्यामध्ये भारतीय टीमनं न्यूझीलंडला तीन रन्सनी हरवत सेमी फायनलमध्ये धडक मारली आहे. भारत या विजयासोबतच सेमीफायनलमध्ये पोहोचणारी पहिली टीम बनली आहे. न्यूझीलंडनं टॉस जिंकत बॉलिंग घेतली. त्यामुळे भारतानं पहिले बॅटिंग करत २० ओव्हरमध्ये १३३ रन्सचा स्कोअर उभा केला. यानंतर मैदानात उतरलेल्या किवी टीमनं १९ ओव्हरमध्ये ५ विकेट गमावून ११८ रन्स बनवले. अशातच अखेरच्या ओव्हरमध्ये विजयासाठी न्यूझीलंडला १६ रन्सची गरज होती. मात्र शिखा पांडेनं केलेल्या शानदार बॉलिंगमुळे किवी टीमला विजय मिळवता आला नाही. अखेर न्यूझीलंडच्या टीमला २० ओव्हरमध्ये ६ विकेट गमावून १२९ रन्स बनवता आले. अशा पद्धतीनं टीम इंडियानं ३ रन्सच्या अंतरानं विजयाची हॅट्रिक पूर्ण केली आणि चौथ्यांदा टी-२० वर्ल्डकपच्या सेमीफा��नलमध्ये धडक मारली. शेफाली वर्माला तिच्या दमदार खेळीसाठी ‘प्लेअर ऑफ द मॅच’ निवडलं गेलं.\nविजयासाठी १३४ रन्सचं लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या किवी टीमची सुरुवात चांगली राहिली नाही. ओपनर रिचेल प्रीस्ट शिखा पांडेच्या बॉलवर कॅच आऊट होत पॅव्हेलिअनमध्ये परतली. तिनं ९ बॉलवर १२ रन्स केले. यानंतर बॅटिंग करण्यासाठी टीमची माजी कॅप्टन सूजी बॅट्स सहाव्या ओव्हरमध्ये दीप्ती शर्माच्या बॉलवर बोल्ड झाली. तिनं १३ बॉल्सवर ६ रन्स बनवले. यानंतर भारताची स्टार बॉलर पूनम यादवनं किवी टीमची कॅप्टन सोफी डिव्हाईनला आपल्या स्पिनवर आऊट केलं. २१ बॉल्समध्ये १४ रन्सची खेळी डिव्हाईननं खेळली. यानंतर ७७ रन्सच्या स्कोअरवर ती पॅव्हेलिअनमध्ये परतली. यानंतर ग्रीन आणि मार्टिननं टीमला विजयाच्या दिशेनं पुढे नेलं. अखेर एमिलिया केरनं १९ बॉल्समध्ये ३४ रन्सची खेळी खेळत टीमला विजयाच्या जवळ नेऊन ठेवलं, पण ते शक्य झालं नाही.\nशेफाली वर्माची हाफसेंच्युरी हुकली\n१६ वर्षाच्या शेफाली वर्माचा शानदार फॉर्म तिसऱ्या मॅचमध्ये पण बघता आला. तिनं ३४ बॉल्समध्ये ४६ रन्स बनवले. मात्र तिची हाफसेंच्युरी हुकली. १४व्या ओव्हरमध्ये केरच्या बॉलवर षटकार मारण्याच्या प्रयत्नात आऊट झाली. आपल्या खेळीमध्ये ४ चौकार आणि ३ षटकार मारले. शेफाली आऊट झाल्यानंतर भारतीय टीमनं १४.५ ओव्हरमध्ये १०० रन्सचा आकडा पार केला. यानंतर वेदा कृष्णमूर्ती ६ रन्स बनवून १६व्या ओव्हरमध्ये LBW झाली. ही भारताची सहावी विकेट होती. वेदा आऊट झाल्यानंतर दीप्ति शर्मा डिव्हाईनच्या बॉलवर जेनसन हाती कॅच देऊन आऊट झाली आणि भारतीय टीमनं सातवी विकेट गमावली.\nभारतीय टीमची कॅप्टन हरमनप्रीतची बॅट न्यूझीलंड विरोधात चालली नाही. १३व्या ओव्हरच्या अखेरच्या बॉलवर ती केसपरेकच्या बॉलवर तिच्याच हातून फॉलोथ्रूवर कॅच आऊट झाली. तिनं ५ बॉलवर १ रन बनवला. यापूर्वी ऑस्ट्रेलिया विरुद्ध २ आणि बांग्लादेश विरुद्धच्या मॅचमध्ये तिनं अवघे ८ रन्स बनवले होते.\nटॉस हरून पहिले बॅटिंग करण्यासाठी उतरलेल्या टीम इंडियासाठी शेफाली वर्मा आणि स्मृति मंधानानं खेळीची सुरूवात केली. मात्र भारतीय टीमनं लवकरच पहिली विकेट गमावली. तापातून बाहेर पडल्यानंतर टीममध्ये परतलेली स्मृति मंधाना तुहूहूच्या बॉलवर बोल्ड झाली. बॉल मंधानाच्या बॅटला लागून स्टंप्सवर लागली ह���ती. तिनं ८ बॉलवर ११ रन्स केले.\nWomen's T20 World Cup: इतक्या वेळा मिस केली पूनम यादवने हॅट्ट्रीक, आज भारताला मिळवून दिला पहिला विजय\nज्युनिअर द्रविडही 'द वॉल' बनण्याच्या दिशेने २ महिन्यात झळकावले २ द्विशतक\nIPL 2020 चं पूर्ण शेड्यूल, 'या' दिवशी असेल फायनल\nताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.\nIndia vs PAKISTAN: सामन्याआधी पाकिस्तानने केले होते असे काही, आता भारताने दिले उत्तर\nVIDEO: मतदान असं करं, अर्जुन तेंडुलकरला आईने समजवलं\nशाहिद आफ्रिदीचा भाऊ दहशतवादी, २००३ मध्ये काश्मीरमध्ये भारतीय सैन्याने केला खात्मा\nप्रसिद्ध ज्योतिषी बेजान दारूवाला यांचं निधन\nयंदाचा पायी दिंडी सोहळा रद्द, पाहा काय झाला निर्णय\nचक्क ग्रामपंचायतीतचं अधिकाऱ्यांची दारू पार्टी\nराज्य सरकार लवकरच आर्थिक पॅकेज जाहीर करणार - अजित पवार\nमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केल्यावर मोदींना भेटले अमित शहा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/nashik-north-maharashtra-news/dhule/no-one-touch-reservation-system-assured-by-pm-in-dhule/articleshow/68992238.cms", "date_download": "2020-05-29T14:58:06Z", "digest": "sha1:RIIOOMSN6IT7FRXK3MBZYEBGBWWW57IS", "length": 8590, "nlines": 93, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n'आदिवासींच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही'\nजोपर्यंत मी आहे तोपर्यंत आदिवासींच्या जमिनीला कोणीही धक्का लावू शकत नाही. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेतून दिलेल्या आदिवासींच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी नंदुरबारला जाहीर सभेत दिले.\nम. टा. वृत्तसेवा, धुळे\nजोपर्यंत मी आहे तोपर्यंत आदिवासींच्या जमिनीला कोणीही धक्का लावू शकत नाही. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेतून दिलेल्या आदिवासींच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी नंदुरबारला जाहीर सभेत दिले. खान्देशात मोठ्या प्रमाणात ऊस निर्मिती होते, त्यामुळे ऊसाच्या मळीपासून इथेनॉल निर्मिती कारखाना तयार करण्याचा उद्देश असून, पुन्हा एक वेळा मला संधी द्या, असे आवाहनही पंतप्रधान मोदी यांनी केले.\nनंदुरब���र लोकसभेच्या भाजप-शिवसेना युतीच्या उमेदवार डॉ. हीना गावित यांच्या प्रचारार्थ शहरातील धुळे रोडवरील स्वामी समर्थ केंद्राजवळील मोकळ्या मैदानावर सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी पंतप्रधान मोदी यांनी नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव, अक्कलकुवा, नवापूर, साक्री, शिरपूर येथून आलेल्या जनतेला संबोधित केले. यावेळी सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, धुळे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार तथा डॉ. सुभाष भामरे, पर्यटनमंत्री जयकुमार रावल, अमळनेरचे आमदार शिरीष चौधरी, डॉ. विजयकुमार गावित, आमदार उदेसिंग पाडवी, शिवसेनेचे संपर्कनेते बबनराव थोरात, अजय परदेशी, अनुप अग्रवाल, बबन चौधरी, सुभाष देवरे यांच्यासह धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. सभेला भर उन्हातही एक लाखांच्यावर जनसमुदाय उपस्थित होता.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nपोलिस कर्मचाऱ्याच्या संपर्कातील पाच जण क्वारंटाइन...\nधुळ्यात करोनाचा बारावा बळी...\nठाण्यात काही भागांत पाण्याचे दुर्भिक्ष्य...\nरावेर तालुक्यात करोनाची एंट्री...\nनंदुरबारमध्ये आज पंतप्रधान मोदींची सभामहत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंतप्रधान नरेंद्र मोदी नंदुरबार आंबेडकर reservation system PM Modi dhule\nस्थलांतरितांसाठी धावली ठाण्याहून रेल्वे\nकरोनाचा धक्का; काल १२ तर आज १५ हजार जणांना काढून टाकले\nया १३ शहरांनी संपूर्ण देशाची चिंता वाढवली\nविशेष ट्रेन बंद करणार नाही, यूपी सरकारचा यू-टर्न\n'या लीगचे नियम पाळले तर भारतात क्रिकेट सुरु होईल'", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://kalamnaama.com/2019/12/unnao-rape-case-bjp-expelled-mla-kuldeep-singh-sengar-sentenced-to-life-imprisonment/", "date_download": "2020-05-29T13:49:28Z", "digest": "sha1:HBAPRTYFX5JAJ73ZMVLF54ZJYAC2VWON", "length": 6965, "nlines": 85, "source_domain": "kalamnaama.com", "title": "उन्नाव बलात्कार प्रकरणी कुलदीप सिंह सेंगरला जन्मठेपेची शिक्षा – Kalamnaama", "raw_content": "\nउन्नाव बलात्कार प्रकरणी कुलदीप सिंह सेंगरला जन्मठेपेची शिक्षा\nउन्नाव बलात्कार प्रकरणी भाजपचा निलंबित आमदार कुलदीप सेंगर याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दिल्लीच्या तीस हजारी न्यायालयाने निर्णय दिला आहे. तसंच पीडितेला 25 लाख रुपय��� नुकसान भरपाई देण्याचेही आदेश दिले आहेत\nउन्नाव बलात्कार प्रकरणी भाजपचा निलंबित आमदार कुलदीप सेंगर याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दिल्लीच्या तीस हजारी न्यायालयाने निर्णय दिला आहे. तसंच पीडितेला 25 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचेही आदेश दिले आहेत. १६ डिसेंबर रोजी कुलदीप सिंह सेंगरला न्यायालयाने दोषी ठरवलं होतं. बलात्काराचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर भाजपने सेंगरला पक्षातून निलंबित केले होते.\n४ जून २०१७ रोजी एका मुलीला फसवून आमदार कुलदीप सेंगर आणि शशि यांनी तिच्यावर बलात्कार केला होता. तरुणी नोकरीसाठी भाजप आमदार कुलदीप सेंगरच्या घरी गेली असता तिच्यावर बलात्कार करण्यात आला होता. त्यावेळी पीडित युवती अल्पवयीन होती. २८ जुलै रोजी उन्नाव बलात्कार पीडित तरुणीच्या कारचा अपघात झाला होता. अपघातामध्ये ती गंभीर जखमी झाली.\nया अपघातात पीडितेचे दोन नातेवाईक ठार झाले होते. या अपघातानंतर पीडितेच्या कुटुंबीयांनी या अपघातामागे सेंगरचा कट असल्याचा आरोप केला होता. ऑगस्टमध्ये सेंगर आणि शशी सिंहविरोधात गुन्हेगारी कट, अपहरण, बलात्कार आणि पॉक्सो कायद्यांतर्गत आरोप निश्चित करण्यात आले होते.\nसर्वोच्च न्यायालयाने उन्नाव बलात्कार प्रकरणातील सर्व पाच प्रकरणे एक ऑगस्ट रोजी उत्तर प्रदेशमधील लखनऊतील न्यायालयातून दिल्लीतील न्यायालयात हस्तांतरित केले होते.\nPrevious article राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचं अजब विधान\nNext article नागरिकत्व कायद्याला विरोध\nप्लेग, करोना, चापेकर आणि रँड…\nकरोना व्हायरस : ७ दिवस सरकारी कार्यालयं बंद राहणार\nकरोना: लांबपल्याच्या २३ एक्स्प्रेस गाड्या रद्द\nकरोना: मध्य आणि पश्चिम रेल्वे प्लॅटफॉर्म तिकिट १० वरुन ५० रुपये\nविधानसभेत भाजप मात्र स्वतंत्रपणे लढण्याच्या तयारीत : देवगड व सावंतवाडी मतदारसंघावर दावा\nलोकसभा निवडणूका संपल्यानंतर विधानसभा निवडणूका लवकरच होणार आहेत लोकसभेच्या निवडणुकीत भाजपसेना युती असतानाच …\nकाय आहे प्रज्ञा ठाकूरच्या शपथपत्रात \nमित्रांनो, सद्य परिस्थिती वर निराश किंवा नकारात्मक होवू नका.\nIPL 2019 – ८ युवा खेळाडूंना संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/business/business-news/mobile-tariff-hike-profit-boost-for-mobile-operator-report/articleshow/72453981.cms", "date_download": "2020-05-29T13:50:04Z", "digest": "sha1:HSENZL4SCMR2C7EEXNYSLDKD7RM2GHEP", "length": 9523, "nlines": 95, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nदरवाढ पथ्यावर; मोबाइल कंपन्या मालामाल होणार\nमोबाइल सेवेची दरवाढ करून ग्राहकांच्या खिशात हात घालणाऱ्या मोबाइल कंपन्या मात्र दरवाढीने मालामाल होणार आहेत. या दरवाढीनंतर मोबाइल कंपन्यांच्या नफ्यात घसघशीत वाढ होईल,असे एका संस्थेने म्हटलं आहे. कंपन्यांचा नफा २०२१ मध्ये तब्बल ६० हजार ५७० कोटींपर्यंत वाढेल.\nमुंबई : मोबाइल सेवेची दरवाढ करून ग्राहकांच्या खिशात हात घालणाऱ्या मोबाइल कंपन्या मात्र या दरवाढीने मालामाल होणार आहेत. दरवाढीनंतर मोबाइल कंपन्यांच्या नफ्यात घसघशीत वाढ होईल,असे एका संस्थेने म्हटलं आहे.\nमागील तीन वर्षांपासून दूरसंचार सेवा क्षेत्रातील गळेकापू स्पर्धेने बेजार झालेल्या मोबाइल सेवा पुरावठादरांच्या महसुलाला मोठा फटका बसला होता. वाढती कर्जे आणि सरकारला परवाना शुल्क भरावे लागणार असल्याने गेल्याच आठवड्यात व्होडाफोन-आयडिया, एअरटेल, जिओ या प्रमुख कंपन्यांनी सरासरी ४० टक्के दरवाढ लागू केली. या दरवाढीनंतर कंपन्यांचा नफा २०२१ मध्ये तब्बल ६० हजार ५७० कोटींपर्यंत वाढेल, असे क्रिसिल या संस्थेने म्हटलं आहे. आर्थिक वर्ष २०१९ मध्ये या कंपन्यांना २९ हजार ४५० कोटींचा नफा झाला होता.\nचार लाख कोटींचे कर्ज\nव्होडाफोन-आयडिया, एअरटेल आणि जिओ या तीन कंपन्यांनी नुकताच दरवाढ लागू केली. यामुळे मोबाईल सेवा सरासरी ४० टक्क्यांनी महागण्याची शक्यता आहे. यामुळे कंपन्यांच्या महसुलात वाढ होणार असून आर्थिक स्थिती सुधारेल, असा अंदाज जाणकार व्यक्त करत आहेत. सध्या दूरसंचार कंपन्यांवर चार लाख कोटींचे कर्ज आहे. यामुळे बँका देखील अडचणीत आल्या आहेत. या क्षेत्राची परिस्थिती गंभीर असून जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत व्होडाफोन आयडियाला ५१ हजार कोटींचा तोटा झाला. भारती एअरटेलला २३ हजार कोटींचा तोटा झाला होता.\n...तर व्होडाफोनला व्यवसाय गुंडाळावा लागेल: बिर्ला\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nसोनं ��ालं स्वस्त ; सलग तिसऱ्या सत्रात सोने दरात घसरण...\nलॉकडाउन मुदतवाढ अत्यंत घातक; आनंद महिंद्रांचे रोखठोक मत...\n ४.७५ कोटी भारतीयांची माहिती विकली\nदेशात महामंदी अटळ; अर्थव्यवस्था ५ % आक्रसणार...\nसोने महागले ; तेजी मागील हे आहे कारण...\nअर्थव्यवस्थेत २१ लाख कोटींच्या चलनी नोटा\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nविजय मल्ल्याला मोठा झटका\nएअर इंडियाकडून प्रवाशांसाठी मोठी घोषणा\nRBI च्या महत्वाच्या घोषणा\nतर करोनाचा धोका आणखी वाढेल; IMFने दिला इशारा\nचार वर्षात तयार झाला 'हा' चित्रपट; ५ जूनला होणार प्रदर्शित\nकरोनाचा धक्का; काल १२ तर आज १५ हजार जणांना काढून टाकले\nनेपाळचे पंतप्रधान स्वतःच्याच देशात तोंडघशी; नव्या नकाशाला मंजुरी नाही\nविशेष ट्रेन बंद करणार नाही, यूपी सरकारचा यू-टर्न\n'या लीगचे नियम पाळले तर भारतात क्रिकेट सुरु होईल'\n माकड करोना चाचणीचे सॅम्पल हिसकावून पळून गेले\nछत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांचे दीर्घ आजाराने निधन", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/coronavirus-122-infected-patients-two-die-marathi-news1/", "date_download": "2020-05-29T13:32:25Z", "digest": "sha1:UOSBVQVK6U7BKQ2RRPVERBETBHXVE43E", "length": 11613, "nlines": 143, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "धक्कादायक! पुण्यात आज सापडलेल्या कोरोनाच्या रुग्णांचा आकडा चिंताजनक", "raw_content": "\nब्युटी पार्लर आणि सलूनबाबत सरकारने घेतला मोठा निर्णय\nउद्धव ठाकरेंचा राज्यपाल भगतसिंग कोश्यारींना दणका, उचललं ‘हे’ पाऊल\nखडसेंच्या हातातील ‘फडणवीस हटाओ’चा फलक खरा आहे का\nनेत्यानं बंगल्यावर नेऊन मारहाण केली; मनोरुग्ण-निराधार लोकांची सेवा करणाऱ्या अक्षय बोऱ्हाडेचा आरोप\nरजमान सणासाठी रस्ते भरणार आणि बाकीचे रस्त्यावर आलं की काठ्या असं कसं चालेल- राज ठाकरे\nमातोश्रीची पायरी का चढलो; शरद पवार यांनी सांगितलं कारण\nखासदार उदयनराजे भोसले अक्षय बोऱ्हाडेच्या पाठीशी; पोलिसांना केलं ‘हे’ आवाहन\nपुण्यातील पावसाचं रौद्ररुप दाखवणारे सहा व्हिडीओ\n‘या’ राज्यातील दोन जिल्ह्यांमध्ये 30 जूनपर्यंत वाढवलं लॉकडाऊन\n‘नथीचा नखरा’ सोशल मीडियात ट्रेंडिंग; नेमका काय आहे हा प्रकार\n पुण्यात आज सापडलेल्या कोरोनाच्या रुग्णांचा आकडा चिंताजनक\nपुणे | पुण्यात आज दिवसभरात 122 कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. तर आता पुणे शहरातील कोरोना बाधितांची संख्या 1 हजार 339 इतकी झाली आहे. तसेच कोरोनामुळ�� आज दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.\n14 दिवसानंतर टेस्ट निगेटिव्ह आलेल्या 27 रूग्णांना घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत 203 जणांना घरी सोडण्यात आले आहेत\nपुणे विभागात कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या वाढत असून आज अखेर 1 हजार 563 इतकी रुग्ण संख्या झाली आहे. तर विभागात आज अखेर कोरोना बाधित असलेल्या एकुण 89 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.\nदरम्यान, देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे 1594 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे देशातील करोना रुग्णांची संख्या 29 हजार 974 एवढी झाली आहे.\n काठ्या माणसांसाठी असतात यांच्यासाठी तर … – हेमंत ढोमे\nलुडोत हरवल्याने रागाच्याभरात नवऱ्याने मोडला बायकोच्या पाठीचा कणा \n’20 हजार कोटी द्या’; अशोक चव्हाण यांची नितीन गडकरींकडे मागणी\nदुसरा प्रस्ताव दिलाय, राज्यपाल विचार करतो म्हणाले- जयंत पाटील\n‘ते 25 लाख परत द्या’; कोरोनासाठी दिलेली मदत भाजप आमदाराने परत मागितली\n असंघटित क्षेत्रातील कामगारांना मोफत सायकल वाटप\nसचिन सावंत हे खोटं बोलण्याची फँक्टरी आहे- आशिष शेलार\nकोरोनाच्या परिस्थितीत ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसेवकाची मद्य पार्टी\n‘राज्याचा कारभार नागपुरातून चालवा’; ‘या’ काँग्रेस नेत्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी\nसामूहिक शक्तीच्या जोरावर कोरोनाला आपण निश्चितच हरवू- अजित पवार\n‘या’ तारखेपासून पुण्यातील प्रसिद्ध तुळशीबाग पुन्हा सुरु होणार\n“कोरोनाविरुद्ध लढाईत फडणवीस रस्त्यावर दिसण्याऐवजी राजभवनातच जास्त दिसतात”\nकोटामध्ये अडकलेले 60 विद्यार्थी बीडमध्ये परतले; कुटुंबियांना मोठा दिलासा\nनेत्यानं बंगल्यावर नेऊन मारहाण केली; मनोरुग्ण-निराधार लोकांची सेवा करणाऱ्या अक्षय बोऱ्हाडेचा आरोप\nखासदार उदयनराजे भोसले अक्षय बोऱ्हाडेच्या पाठीशी; पोलिसांना केलं ‘हे’ आवाहन\nहोय शेरकर माझे मित्र, नाण्याची एकच बाजू ऐकण्यापेक्षा…- अमोल कोल्हे\nअक्षय बोऱ्हाडेच्या आरोपांवर काँग्रेस नेते सत्यशील शेरकर यांचं स्पष्टीकरण\n…तर हर हर महादेव होणारच; नितेश राणेंचा थेट इशारा\nखालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.\n‘महाराष्ट्रातील लोकांना गोव्यात प्रवेश देऊ नका’; भाजप नेत्याची प्रमोद सावंतांकडे मागणी\n असं��टित क्षेत्रातील कामगारांना मोफत सायकल वाटप\nठाकरे सरकारचा महत्त्वाचा निर्णय; बंधपत्रित डॉक्टर्सच्या मानधनात मोठी वाढ\nसचिन सावंत हे खोटं बोलण्याची फँक्टरी आहे- आशिष शेलार\nकोरोनाच्या परिस्थितीत ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसेवकाची मद्य पार्टी\n‘राज्याचा कारभार नागपुरातून चालवा’; ‘या’ काँग्रेस नेत्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी\nसामूहिक शक्तीच्या जोरावर कोरोनाला आपण निश्चितच हरवू- अजित पवार\n‘या’ तारखेपासून पुण्यातील प्रसिद्ध तुळशीबाग पुन्हा सुरु होणार\nमी नरेंद्र मोदींशी बोललो, चीनप्रश्नी ते चांगल्या मूडमध्ये नाहीत- डोनाल्ड ट्रम्प\n…हा महाराष्ट्र द्रोह आहे आणि गद्दारांना महाराष्ट्र माफ करत नाही- जितेंद्र आव्हाड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/india-news/citizenship-borders-open/articleshow/72480746.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article3", "date_download": "2020-05-29T14:50:35Z", "digest": "sha1:6NCQ5FE6JM3C47275CAR5D7BKLGHUDNM", "length": 16358, "nlines": 107, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nनागरिकत्व दुरुस्ती विधेयक राज्यसभेतही मंजूर० देशाची राज्यघटना हाच मोदी सरकारचा एकमेव धर्म आहे आणि त्यामुळे भारत कधीही मुस्लिममुक्त होऊ शकणार नाही...\nनागरिकत्व दुरुस्ती विधेयक राज्यसभेतही मंजूर\n० देशाची राज्यघटना हाच मोदी सरकारचा एकमेव धर्म आहे आणि त्यामुळे भारत कधीही मुस्लिममुक्त होऊ शकणार नाही.\n० या विधेयकाद्वारे कोणाचेही नागरिकत्व हिरावून घेतले जाणार नाही. बाहेरच्या देशातील पीडित लोकांना नागरिकत्व दिले जाणार आहे.\nम. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली\nपाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेश या तीन शेजारी देशांमध्ये अल्पसंख्याक असलेल्या हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी आणि ख्रिश्चन समुदायांच्या निर्वासितांना सहा वर्षांच्या वास्तव्यानंतर भारताचे नागरिकत्व मिळण्याच्या सीमा अखेर मोकळ्या झाल्या आहेत. तशी सुविधा प्रदान करणाऱ्या वादग्रस्त विधेयकावर लोकसभेपाठोपाठ बुधवारी राज्यसभेतही शिक्कामोर्तब करण्यात आले. दुपारी बारा वाजतापासून नऊ तास चाललेल्या चर्चेअंती राज्यसभेत या विधेयकावर १२५ विरुद्ध १०५ मतांनी ���ंजुरीची मोहोर उमटली.\nपश्चिम बंगालसह संपूर्ण देशात नागरिकत्व दुरुस्ती विधेयक लागू होईल, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले आहे. गृहमंत्री अमित शहा यांच्या निवेदनाने सुरू झालेल्या चर्चेत काँग्रेसचे उपनेते आनंद शर्मा, कपिल सिब्बल, पी. चिदंबरम, भाजपचे जगतप्रकाश नड्डा, तृणमूल काँग्रेसचे डेरेक ओब्रायन, शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यासह विविध पक्षांच्या ४४ सदस्यांनी विचार व्यक्त केले. आरोप-प्रत्यारोप, शाब्दिक चकमकी, घोषणाबाजी असे सर्व प्रकार घडल्यानंतर रात्री नऊच्या सुमारास विधेयकावर मतदान झाले.\n'नागरिकत्व विधेयक, कलम ३७० किंवा त्रिवार तलाक हे मुस्लिमविरोधी कायदे नाहीत', असे शहा यांनी विधेयक मांडतानाच स्पष्ट केले. 'पाकिस्तानात राहणाऱ्या हिंदू आणि शिखांनी भारतात यावे, असे सप्टेंबर १९४७मध्ये महात्मा गांधींनीही आवाहन केले होते. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनीही बांगलादेशातील अल्पसंख्याकांना नागरिकत्व प्रदान करण्याची मागणी केली होती', असे सांगत, 'भारताच्या फाळणीला जिना कारणीभूत होते. पण, काँग्रेसने धर्माच्या आधारावर ही मागणी का स्वीकारली', असा सवाल शहा यांनी केला.\n'माझ्या सात पिढ्या याच देशात जन्मल्या आहेत. मी विदेशातून आलेलो नाही. त्यामुळे कोणी मला भारताची कल्पना समजविण्याची गरज नाही. सर्जिकल स्ट्राइक, कलम ३७०, नागरिकत्व विधेयकावर पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान आणि काँग्रेसच्या नेत्यांची संसदेतील विधाने एकसारखी असतात', अशा शब्दात शहांनी काँग्रेसला डिवचले. त्यामुळे काँग्रेसचे सदस्य भडकले आणि सभागृहात गोंधळ माजला.\nदरम्यान, हे विधेयक राज्यसभेच्या प्रवर समितीकडे पाठविण्यात यावे, या के.के. राजेश आणि बी. के. हरीप्रसाद यांच्यासह काही सदस्यांनी केलेली मागणी मतविभाजनाअंती १२४ विरुद्ध ९९ मतांनी फेटाळण्यात आली. एका सदस्याने मतदानात भाग घेतला नाही. डेरेक ओब्रायन यांनी मांडलेली दुरुस्ती १२४ विरुद्ध ९८ मतांनी फेटाळण्यात आली. त्यानंतर मूळ विधेयकावर मतदान होऊन ते १२५ विरुद्ध १०५ मतांनी संमत झाले.\nशिवसेनेचा सभात्याग; अमित शहांचा टोला\nलोकसभेत विधेयकाच्या बाजूने मतदान करणाऱ्या शिवसेनेने बुधवारी घुमजाव करत राज्यसभेतील मतदानात भाग घेतला नाही. 'या विधेयकाला पाठिंबा देणारा देशभक्त आणि पाठिंबा न देणारा देश��्रोही... विरोध करणारे पाकिस्तानची भाषा बोलत आहेत, असे आपण वाचले आहे. ही पाकिस्तानची असेम्ब्ली नाही तर भारताची संसद आहे', असा टोला शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी लगावला. 'या विधेयकाचा आसाम, त्रिपुरा, मिझोरामसह सर्वत्र विरोध होत आहे. अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तानमध्ये अल्पसंख्यांकांच्या अधिकारांचे हनन होत आहे. या विधेयकावर राजकारण न करता मानवतेच्या आधारावर चर्चा व्हायला हवी', असे संजय राऊत म्हणाले. मात्र, 'सत्तेसाठी लोक कसे रंग बदलतात. लोकसभेत सोमवारी शिवसेनेने या विधेयकाला पाठिंबा दिला होता. एका रात्रीत असे काय झाले की शिवसेनेने रंग बदलला याचे उत्तर महाराष्ट्रातील जनतेला मिळाले पाहिजे', असा सवाल शहा यांनी सेनेला टोला लगावता केला.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nस्थलांतरीत मजुरांची दैना न्यायालयालाही पाहवेना; सरकारला...\nपुलवामा: मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला, आयईडी भरले...\nदेशातील लॉकडाउन पूर्णपणे अपयशी ठरले: राहुल गांधींची मोद...\n अजित डोभालांनी मोदींना दिली बातमी...\nदारुनंतर तंबाखू-बीडीसाठीही नागरिकांच्या लांबच लांब रांग...\nसत्तेसाठी शिवसेनेने रंग बदलला; अमित शहांचा टोलामहत्तवाचा लेख\nस्थलांतरितांसाठी धावली ठाण्याहून रेल्वे\nशाळा १ जुलैला सुरू करण्याचा विचार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती\nतीन दिवसात सेन्सेक्सची १५०० अंकांची कमाई ; गुंतवणूकदार मालामाल\n... म्हणून अमिताभ आणि जया यांच्या लग्नात होते फक्त पाच व-हाडी\nपुलवामातील स्फोटकांनी भरलेली कार हिजबुलच्या दहशतवाद्याची; भावाला अटक\nनिर्बंधाचा अमेरिकेनेही विचार करावा; हाँगकाँग सरकारचा इशारा\nप्रसिद्ध गीतकार योगेश गौर यांचं वयाच्या ७७ व्या वर्षी निधन\nमोदी सरकार २.० : या निर्णयांनी गाजवलं पहिलं वर्ष\n करोनाचे संकट नष्ट करण्यासाठी मंदिरात दिला नरबळी\nविद्या बालननं केली 'नटखट' या शॉर्ट फिल्मची निर्मिती\nडोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटला ट्विटरचा पुन्हा आक्षेप\nशाळा १ जुलैला सुरू करण्याचा विचार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती\nCBSE: मार्क वाढवायच्या नावे फसवणूक; बोर्डाने केले सावध\nप्रसिद्ध ज्योतिषी बेजन दारूवाला ��ांचे निधन; करोनामुळे मृत्यू\n३ हजार रुपयांच्या डिस्काउंटवर मिळतोय हा जबरदस्त फोन, पाहा किंमत\nसकाळी रिकाम्या पोटी पाण्यासह कच्चे लसूण खा, या गंभीर आजारांचा धोका होईल कमी\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=1849", "date_download": "2020-05-29T13:34:59Z", "digest": "sha1:C3AZQQ6PPKQJXZC7R4CFXCFATZ7JQ3YX", "length": 10562, "nlines": 77, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nVNX मराठी न्यूज चॅनल\nगृह विलगीकरण म्हणजे काय \nनिवडणूकीच्या कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी कोठीचे ग्रामसेवक मेना यांच्यावर गुन्हा दाखल\nअडीच लाखांची लाच मागणारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचाच पोलिस निरीक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात\nघोटपाळी गावाजवळ नक्षल्यांकडून एका इसमाची गोळ्या झाडून निर्घृणपणे हत्या\nपंधराव्या केंद्रीय वित्त आयोगाला केंद्राकडून एक वर्षाची मुदतवाढ\nकेंद्रीय गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय : स्थलांतरीत मजूर, विद्यार्थी, पर्यटकांना आणि धार्मिक यात्रेकरूंना घरी जाण्याची मुभा\nमालेर चक येथे शेतकऱ्याची गळफास लावून आत्महत्या\nभामरागडमध्ये शिरले पुराचे पाणी\nगर्भवती महिलेवर केली नसबंदी शस्त्रक्रिया : वरोरा उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांचा बेजबाबदारपणा\nपंतप्रधान मोदींनी जनतेचे आभार मानत केले सोशल डिस्टंसिंगचे आवाहन\nमदतीबाबत काढलेल्या छायाचित्रांची प्रसिद्धी करू नये : जिल्हाधिकारी दीपक सिंगला\nकरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत एमपीएससीच्या स्पर्धा परीक्षा काही काळासाठी स्थगित\nआणि ती चिमुकली सरळ चालायला लागली : माँ दंतेश्वरी दवाखान्यात अवघड शस्त्रक्रिया पूर्ण\nचांद्रयान-२ चंद्राच्या कक्षेत दाखल, महत्त्वाचा टप्पा यशस्वीपणे ओलांडला\nवैरागड परिसरातून १ लाख ८५ हजार रुपयांची दारू व मुद्देमाल जप्त, ६ आरोपींवर केला गुन्हा दाखल\nचिखल तुडवीत शाळा गाठतात चेतापल्ली येथील विद्यार्थी\nकोरोना इफेक्ट : आता व्हॉट्सॲपवर एकावेळी एकाच व्यक्ती किंवा ग्रुपला फॉरवर्ड करता येणार मेसेज\nरंजन गोगोई यांनी घेतली राज्यसभा सदस्यत्वाची शपथ\nरा���जन्मभूमी-बाबरी वादाप्रकरणी सुप्रीम कोर्टात युक्तीवाद पूर्ण, १७ नोव्हेंबरला ऐतिहासिक फैसला\nखेळांमुळे विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास घडतो - जि. प. उपाध्यक्ष अजय कंकडालवार\nवेटलिफ्टर ओंकार ओतारी गडचिरोली जिल्हा मतदार जनजागृतीसाठी आयकॉन\n२३ लक्ष ९१ हजारांचा दारू व मुद्देमाल जप्त\nकोरोनाच्या संकटामुळे कर्जमुक्तीचा लाभ न मिळालेल्या कर्जदार शेतकऱ्यांना खरीप कर्ज मिळणार\nविधानसभा निवडणूक पुढे ढकलण्यासाठी जनहितार्थ याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल\nवडिलास ठार मारणाऱ्या मुलास आजीवन कारावास व ३ हजार रुपये दंडाची शिक्षा\nमहिला तलाठीला पुरुष तलाठयाने केली मारहाण, चिमूर तालुक्यातील पहिली घटना, पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल\nसंसदेच्या हिवाळी अधिवेशनात पहिल्याच दिवशी शेतकरी प्रश्नावर शिवसेना आक्रमक ; संसदेत गोंधळ\nजि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी लखामेळा येथे घेतले दर्शन\nमुंबईत करोनाचा चौथा बळी\nदुचाकी चोरटे पोलिसांच्या जाळ्यात, चार दुचाकी जप्त\nचंद्रपूर जि.प. चा माजी सदस्य व शिक्षक असलेल्या बापाकडून मुलींवर अत्याचार\nअहेरी - आलापल्ली मार्ग खड्ड्यात, खड्डे बुजविण्यासाठी ऑटो चालक - मालक संघटनेचा पुढाकार\nआ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने सैनिकी शाळेत मिळणार मुलींना प्रवेश\n'तो' जोडा काय अधिकाऱ्यांना मारायचा काय रामदास जराते यांचा प्रशासनाला सवाल\nदारूबंदीचे समर्थन न करणारा आणि स्वतः दारू पिणारा उमेदवार चालणार नाही\nशरीरसंबंधास नकार दिल्याने नागपुरात सीआरपीएफ जवानाचा पत्नीवर हल्ला\nनिवडणूक कर्तव्यावर पायी चालून जातांना भोवळ येऊन पडल्याने शिक्षकाचा मृत्यू\nगुंतवणूकदारांना १० कोटींनी गंडविणाऱ्या दोन आरोपींचा गडचिरोली पोलिसांकडून शोध , अटक वारंट जारी\nनागरिकांनी नक्षल बॅनरची होळी करत दर्शविला नक्षल सप्ताहाला प्रखर विरोध\nहिंगोली जिल्ह्यात तीन एसआरपीएफ जवानांसह चौघांना कोरोनाची बाधा\nवनविभाग व सर्पमित्रांनी रानडुक्कराला दिले जिवदान\nछत्तीसगढमधील पेपर मिलमध्येही वायू गळती : तिघांची प्रकृती गंभीर\nचंद्रपूर जिल्ह्यात संचारबंदी व लाॅकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्या ९८ जणांविरुद्ध गुन्हे दाखल\nराज्यातील संगणक परिचालक १९ ऑगस्ट पासून बेमुदत कामबंद आंदोलन करणार\nकांदा पुन्हा रडवणार ; प्रति किलो १५० रुपयांव��� पोहोचण्याची शक्यता\nनिवडणुकीच्या कामात हयगय केल्याप्रकरणी विद्युत अभियंता निलंबीत\nराज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ३ हजारच्या वर : पुन्हा १६५ नवे रुग्ण वाढले\nयेडमपल्ली जवळ आढळले पोलिस पाटलाचे प्रेत\nकोरोनामुळे स्पेनच्या राजकुमारीचा मृत्यू\nआज अहेरी विधानसभा क्षेत्रातून अपक्ष दीपक आत्राम यांनी भरला अर्ज, गडचिरोली विधानसभा क्षेत्रातही एक नामांकन दाखल\nगडचिरोली जिल्हा परिषद अध्यक्षपदी मा. अजयभाऊ कंकडालवार यांची निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/security-guard-accused-of-raping-2nd-class-student-857684/", "date_download": "2020-05-29T14:39:18Z", "digest": "sha1:D2QAUZXS7KXFYD3TD6WVRYUUL444CO5E", "length": 10337, "nlines": 197, "source_domain": "www.loksatta.com", "title": "विद्यार्थिनीवर सुरक्षारक्षकाचा अत्याचार | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात ४५ हजार चाकरमानी दाखल\nमाथेरानमधील घोडय़ांसाठी अनंत अंबानींकडून खुराक\nरिक्षातूनही आता करोना रुग्णांची वाहतूक\nधुळ्यात पोलिसाला करोनाची लागण\nभाडय़ाची दुकाने रिकामी होण्यास सुरुवात\nदुसरीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीवर तिच्या शाळेच्याच एका सुरक्षारक्षकाने लैंगिक अत्याचार केला. अ‍ॅण्टॉप हिल पोलिसांनी याप्रकरणी शाळेचा सुरक्षारक्षक मुकेश मिश्रा (३७) याला अटक केली आहे.\nदुसरीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीवर तिच्या शाळेच्याच एका सुरक्षारक्षकाने लैंगिक अत्याचार केला. अ‍ॅण्टॉप हिल पोलिसांनी याप्रकरणी शाळेचा सुरक्षारक्षक मुकेश मिश्रा (३७) याला अटक केली आहे.\nपीडित मुलगी बुधवारी दुपारी शाळा सुटल्यानंतर क्लाससाठी जात असताना मुकेश मिश्रा याने तिला बोलतबोलत आपल्या केबिनमध्ये आणले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. दुसऱ्या विद्यार्थ्यांनी हा प्रकार पाहिल्यानंतर मिश्राने तिला सोडले. घरी आल्यावर मुलीने आपल्या पालकांना हा प्रकार सांगितला. याप्रकरणी पालकांनी तक्रार दिल्यानंतर अ‍ॅण्टॉप हिल पोलिसांनी मुकेश मिश्रा याला बाललैंगिक शोषण कायद्याअंतर्गत (पोक्सो) अटक केली.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर��यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nगर्लफ्रेण्डला भेटायला बिहारला जायचंय; बॉयफ्रेण्डच्या विनंतीवर सोनू सूद म्हणतो...\nअपेक्षा सोडली; अक्षय कुमारच्या 'पृथ्वीराज चौहान'चं भव्य सेट पाडणार\nविराटने अनुष्काला घटस्फोट द्यावा, भाजपा आमदाराची 'त्या' वादावरुन मागणी\n'तुमची नेहमी आठवण येते'; विलासरावांच्या जयंतीनिमित्त रितेश भावूक, पाहा व्हिडिओ\nफक्त एक काॅल करा; सोनू सूदचं स्थलांतरितांना मदतीचं आश्वासन\nबदलापूरची जांभळं पिकली झाडावरती..\nटाळेबंदीत बंदोबस्तासह गुन्हेगारीस आळा घालण्याचे आव्हान\nरिक्षातूनही आता करोना रुग्णांची वाहतूक\nसांस्कृतिक नगरांमधल्या कट्टय़ांचा ऑनलाइन आविष्कर\nमाथेरानमधील घोडय़ांसाठी अनंत अंबानींकडून खुराक\nमासळी लिलाव बाजार बंद\nसुविधाच नसताना ऑनलाइन शिक्षणाचा घाट\n1 मशिदींच्या भोंग्याविरुद्ध कारवाईच्या आदेशावर अद्याप उत्तर नाही\n2 उल्हासनगर महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांना लाचघेतल्याप्रकरणी अटक\n3 माझे आवडते शिक्षक\nVIDEO: गिरीश कुबेरांनी वाङ्‌मयचौर्य केले का", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://ayushdarpanmarathi.blogspot.com/2016/08/blog-post_29.html", "date_download": "2020-05-29T13:33:49Z", "digest": "sha1:5U6VOUCJK2LPU4TRNFTE6POWKXLSCDPB", "length": 18505, "nlines": 190, "source_domain": "ayushdarpanmarathi.blogspot.com", "title": "आयुष दर्पण: गुडघे दुखी", "raw_content": "\nहा ब्लॉग मराठी लोकांसाठी असून, याची निर्मिती तथा संपादन आयुष दर्पण या स्वास्थ पत्रिका द्वारे केले जाते . आमचा उद्देश सामाजिक माहिती पोहोचविने असून आम्ही त्या साठीच कार्यरत आहोत . www.ayushdarpan.org\nआमचे दुसरे वेब साईट्स\nमराठी आयुष दर्पण WordPress\nआयुष दर्पण बातमी पत्र\nसलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला\nसलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला\nसदाशिव पेठेत राहणाऱ्या या मध्यमवयीन बाई गुडघेदुखीसाठी पहिल्यांदा क्लिनिकमध्ये आल्या त्याला बरोब्बर चार वर्षं झाली.\nपाचएक वर्षांपूर्वी त्यांच्या दोन्ही गुडघ्यांमध्ये वेदना सुरू झाल्या.\nउठता-बसताना, मांडी घातल्यानंतर, उकीडवे बसून उठताना, जिने चढता-उतरताना तीव्र वेदना होत.\nसोबतच दोन्ही बाजूंना कमरेतून कळा येत. सायटिकेचा त्रास होऊ लागला.\nपुण्यातल्या नामांकित हॉस्पिटलमधल्या सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञांना दाखविले.\nत्यांनी सांगितल्यानुसार काही तपासण्या केल्या. गुडघ्यांच्या एक्स्-रे मध्ये 'ऑस्टिओआर्थ्रायटीस' असल्याचे समजले. गुडघ्याच्या सांध्यांमधली हाडे एकमेकांवर घासत होती. सांध्यातल्या हाडांच्या मधली कूर्चा-कार्टिलेज झिजलेली, हाडांमधे असलेले नैसर्गिक अंतर कमी झालेले. एकूण सगळ्याच हाडांची एकमेकांशी असलेली अलाईनमेंट बिघडलेली.\nडॉक्टरांनी सांगितले, \"कार्टिलेज झिजलेले आहे, हाडे झिजलेली आहेत. असा संधिवात औषधांनी बरा होत नाही. औषधे देऊन पाहू, पण फरक पडला नाही तर गुडघ्यांच्या सांधे बदलाचे 'नी रिप्लेसमेंट' ऑपरेशन करावे लागेल.\"\nनंतरचे काही दिवस वेदनाशामक औषधे, कॅल्शिअम, व्हिटॅमिन्स्, गुडघ्यांचे व्यायाम, वजन घटविण्यासाठी प्रयत्न, सांध्यावर लावण्याची मलमे असे उपचार झाले.औषधे सुरु असेपर्यंत तात्पुरती वेदना कमी होई. पण पुन्हा पहिले पाढे पंचावन्न. त्यात औषधांमुळे सतत पित्ताचा त्रास सुरू झाला.\nशेवटी सांधेबदलाचे ऑपरेशन करण्याचे ठरले.\nहल्ली पुण्यात या प्रकारची ऑपरेशन्स मोठ्या प्रमाणात होतात. ऑपरेशन करायचा निर्णय होऊनदेखील ऑपरेशनची तारीख मात्र तीन आठवड्यांनंतरची मिळाली.\nदरम्यानच्या काळात बाईंनी वर्तमानपत्रात माझा लेख वाचला आणि 'बघुया तर खरं' अश्या विचाराने तपासायला आल्या.\nसगळा इतिहास आणि तपासणी करून सिंहनाद, प्रतापलंकेश्वर, रास्नासप्तक, लाक्षादी, गंधर्व, आंघोळीपूर्वी लावण्यासाठी महाविषगर्भ तेल अशी औषधे सुरु केली. सोबत पथ्ये आणि हालचालींचे नियम सांगितले.\n१५ दिवसांनंतर वेदना जरा कमी झाल्या. सायटिकेचा त्रास तर जवळजवळ पूर्णपणे कमी झाला.\nबाईंना जरा हुशारी आली. आत्मविश्वास वाटू लागला. आणखी काही दिवस आयुर्वेदाचीच औषधे चालू ठेवायची, ऑपरेशनचे नंतर बघू असे त्यांनी ठरविले.\nया घटनेला बरोबर चार वर्षे झाली.\nया काळात बाईंनी अतिशय नियमितपणे औषधे घेतली..\nपहिल्या पंधरा दिवसांत कमी झालेली सायटिकेची वेदना पुन्हा एकदाही उद्भवली नाही.\nगेल्या चार वर्षांत दोन वेळा अमेरिकेला मुलीकडे, एकदा युरोपला सहलीला आणि अनेकदा भारतातल्या काही ठिकाणी सहलीला जाऊनही एकदाही वेदनाशामक औषधे घ्यावी लागली नाहीत. रोज दोनेक किलोमीटर चालतात, पुण्यात गाडी चालवतात.\nपरवा सहज उत्सुकता म्हणून त्यांनी दोन्ही गुडघ्यांचे एक्स्-रे करून घेतले. रिपोर्ट घेऊन त्यांच्या डॉक्टरना भेटायला गेल्या. एक्स्-रे ���ाहून डॉक्टर म्हणाले, \"औषधे देतो. ऑपरेशनची काही गरज नाही.\" त्यावर बाई म्हणाल्या,\"तुम्ही चार वर्षांपूर्वी ऑपरेशन सांगितले होतेत. दरम्यानच्या काळात मी आयुर्वेदाची औषधे घेतली. माझ्या वेदना फार कमी झाल्या आहेत. आता मला बरे वाटते आहे.\" डॉक्टरना हे फारसे आवडले नसावे. ते म्हणाले,\"आयुर्वेदाच्या औषधांनी हे आजार बरे व्हायला लागले, तर त्या माणसाला 'नोबेल' पुरस्कारच द्यावा लागेल्\nबाई काल क्लिनीकमध्ये आल्या तेव्हा मला त्यांनी हा किस्सा सांगितला.\nवास्तविक, संधिगत वात, सायटिका आणि अश्या अनेक वातविकारांवर उत्तम आयुर्वेद उपचार उपलब्ध आहेत, हे सर्वांना माहित आहेच.\nकाही दिवसांपूर्वीच टाईम्स् ऑफ इंडियाच्या मुलाखतीत प्रतिनिधीशी बोलताना मी म्हटलं होतं, आयुर्वेद आणि ऍलोपॅथी एकत्र आले, तर भारत वैद्यकीय महासत्ता बनू शकेल\nबाईंचा आजार कमी झाला होता, हे तर खरेच होते\nराहिला प्रश्न 'नोबेल' पुरस्काराचा... वेदना कमी झाल्याने वाढलेल्या आत्मविश्वासानं बाईंच्या जगण्यात ऑपरेशन न करता अमूलाग्र बदल झाला होता.\nआयुर्वेदाबद्दलची त्यांची आणि माझीही श्रद्धा कितीतरी वाढली होती.\n..अश्या शेकडो रुग्णाच्या समाधानी डोळ्यात माझा 'नोबेल्' पुरस्कार मला केव्हाच मिळाला होता.\nLabels: आयुर्वेद, निदान, व्याधी\nगर्भ संस्कार लेखन माला\nगर्भ संस्कार लेखन माला (26)\nमाती खाण्यापासुन उत्पन्न होणारे त्रास\n' त्या ' विषयातले 'शास्त्र '\nगर्भावस्था व बस्ति चिकित्सा\nनेत्रविकार हेतु (भाग १)\n*आयुमित्र* *शेतकरी असंसर्गजन्यव्याधी आणि आयुर्वेद* मित्रांनो, सध्या महाराष्ट्र, मध्यप्रदेश ह्या राज्यांमध्ये अन्नदात्याचे आंदोलन सुरू आह...\nविषबाधा. होम मिनिस्टर च्या कार्यक्रमातून घरोघरी पोहोंचलेल्या आदेश बांदेकर या प्रसिध्द अभिनेत्यास दुधी च्या रसातून विषबाध...\nपंचमहाभूत आणि आपले आरोग्य\nपंचमहाभूतांचे वर्णन मुख्यतः आयुर्वेद व आध्यत्मशास्त्र ह्यात आढळून येते. विश्वातील सर्व घटक हे पंचमहाभूतांनीच बनलेले आहे असे हे शास्रे...\nसुप्रजननासाठी गर्भिणी आहार अन्नात भवन्ति भूतानि | अन्नाद्वारे सर्व प्राणि मात्रांची निर्मिती व वाढ होते. अन्न हेच आपल्या अस्तित...\nनखदर्पण हातांवरील रेषांप्रमाणेच नखांवरुनही भविष्य जाणून घेता येते. अस म्हणतात कि चेहरा हा मनाचा आरसा असतो, तर नख हे मन व शरीर दोघांचेही प्...\n���ित्त प्रकोपक आहार आने विहार केल्याने त्वचाश्रित भ्राजक पित्त प्रकोपित होते वायु सह मिसलून ते केसाची मुले (रोमकूप) ख़राब करते व केस गलु ला...\n॥ एकांगवीर रस ॥\n॥ एकांगवीर रस ॥ शुद्धगन्धं मृतं सूतं कांतं वंगं च नागकम्‌ ताम्रं चाभ्रं मृतं तीक्ष्णं नागरं मरिचं कणा ॥ सर्वमेकत्र संचूर्ण्यं भावयेच्च...\nआम्लपित्त / हायपर अ‍ॅसिडीटी\nआम्लपित्त / हायपर अ‍ॅसिडीटी आपल्या पचनसंस्थेत मुख, अन्ननलिका, जठर, लहान आतडे, मोठे आतडे इत्यादी अवयव आहेत. यापैकी जठराशी संबंधित असणारी...\nचांगल खा, चांगल दिसा \nचांगल खा, चांगल दिसा जैसा खाये अन्न वैसा होवे मन ही हिंदी म्हण आपण कधीना कधी ऐकली असेलच . पण आपण जसा आहार घेतो त्याचा प्रभाव आपल्या सौं...\nआपले लेख पाठविण्याकरिता कृपया word file मध्ये type करून खालील पत्त्यावर पाठवावीत\nलेखन प्रकाशित करण्याचे पूर्ण निर्णय संपादक घेतिल.\nलेखन कुणाचेही लेख चोरून पाठवलेले नसावे .\nआयुर्वेद , योग, आरोग्य, आहार , शेती, सामजिक विषय, पंचांग, या विषयावर आधारित असावे\nडॉ . सुशांत शशिकांत पाटील\nऔषधी गर्भसंस्कार उत्पादने व प्रचलित मासानुमासिक पाठ, एक तौलनिक अभ्यास \nऔषधी गर्भसंस्कार उत्पादने व प्रचलित मासानुमासिक पाठ, एक तौलनिक अभ्यास (फक्त वैद्यकीय व्यावसायिकांसाठी) तौलनिक अभ्यास (फक्त वैद्यकीय व्यावसायिकांसाठी) तौलनिक अभ्यास \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/if-bjp-forms-the-govt-in-the-state-we-are-going-to-vote-against-bjp-on-the-floor-of-the-house-says-ncp-spokesperson-nawab-malik/articleshow/71987996.cms", "date_download": "2020-05-29T14:21:37Z", "digest": "sha1:NYWVCJNPXPBL2VQUD7JHADUZPYPGR447", "length": 12864, "nlines": 120, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nभाजप सरकार कोसळल्यानंतर पर्यायावर विचार: राष्ट्रवादी\nराज्यपालांनी भाजपला सत्तास्थापनेसाठी आमंत्रण दिल्यानंतर महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आला असून भाजपने सत्तास्थापन केल्यास त्यांना विधानसभेत बहुमत सिद्ध करावे लागेल व मतदानावेळी आम्ही भाजप सरकारविरोधात मतदान करू, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी स्पष्ट केले आहे.\nमुंबई: राज्यपालांनी भाजपला सत्तास्थापनेसाठी आमंत्रण द���ल्यानंतर महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आला असून भाजपने सत्तास्थापन केल्यास त्यांना विधानसभेत बहुमत सिद्ध करावे लागेल व मतदानावेळी आम्ही भाजप सरकारविरोधात मतदान करू, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी स्पष्ट केले आहे.\nराज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपला सत्तास्थापनेचं आमंत्रण दिलं आहे. त्यावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते मलिक यांनी आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. भाजप सरकारला विधानसभेत बहुमत सिद्ध करावं लागेल. त्यात ते यशस्वी ठरले नाहीत तर हे सरकार कोसळेल. तेव्हा उद्भवणाऱ्या स्थितीत महाराष्ट्राच्या हितासाठी पर्यायी सरकार कशाप्रकारे देता येईल, यावर आम्ही निश्चितच विचार करू, असे मलिक यांनी नमूद केले. मलिक यांनी शिवसेनेबाबतही महत्त्वपूर्ण असे विधान केले. भाजप सरकार पाडण्यासाठी शिवसेना भाजप विरोधात मतदान करणार आहे का, हे आम्हाला पाहायचे आहे. तसे झालेच तर नंतर पर्यायी सरकार कसे देता येईल, याचा विचार राष्ट्रवादी करेल, असे मलिक यांनी स्पष्ट केले.\nराज्यपालांकडून फडणवीस यांना सत्तास्थापनेसाठी आमंत्रण\nभाजपकडे बहुमताचा आकडा आहे की नाही, याची राज्यपालांनी खात्री करून घ्यायला हवी नाहीतर सत्तेसाठी आमदारांचा घोडेबाजार मांडला जाण्याची भीती आहे, असेही मलिक यांनी पुढे नमूद केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व नवनिर्वाचित आमदारांची बैठक १२ नोव्हेंबर रोजी बोलावण्यात आली आहे. या बैठकीला पक्षाध्यक्ष शरद पवार उपस्थित राहणार आहेत, असेही मलिक यांनी सांगितले.\nशिवसेनेचा मुख्यमंत्री होणारच: उद्धव ठाकरे\nदरम्यान, भाजपने सत्तास्थापन केल्यास देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे बहुमत सिद्ध करण्याचे मोठे आव्हान असणार आहे. २८८ सदस्यसंख्या असलेल्या महाराष्ट्र विधानसभेत १४५ हा बहुमताचा जादुई आकडा असून भाजपकडे १०५ आमदारांचे बळ आहे. निकालांनंतर काही अपक्ष आमदार व छोट्या पक्षांनी भाजपला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यांना धरूनही भाजपचं संख्याबळ जेमतेम १२०च्या आसपास जात आहे. अशा स्थितीत बहुमताचा आकडा फारच दूर राहणार आहे. त्यामुळे सत्तेचं गणित अधिकच रंगतदार होणार असल्याचेच संकेत मिळत आहेत.\nभाजप कोणताही घोडेबाजार करणार नाहीः फडणवीस\nअसं आहे पक्षीय बलाबल\nबहुजन विकास आघाडी- ३\nप्रहार जनशक्ती पार्टी- २\nक्रांतिकारी शेतकरी पार्टी- १\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेना- १\nराष्ट्रीय समाज पक्ष- १\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nसरसकट लॉकडाउन उठवणार नाही; मुख्यमंत्री ठाम...\nमुंबईतील 'हॉटेल फॉर्च्युन'मध्ये आग; २५ डॉक्टर सुदैवाने ...\nमहाराष्ट्राची फजिती करण्याचा केंद्राचा डाव; अनिल देशमुख...\n; राज ठाकरेंचं राज्यपालांना पत्र...\nठाकरे-पवारांची 'मातोश्री'वर गुप्त बैठक, तर्कवितर्कांना ...\nएसी लोकलनंतर फर्स्ट क्लाससाठी दोनच डबेमहत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nस्थलांतरितांसाठी धावली ठाण्याहून रेल्वे\nकरोनामुळे अर्थव्यवस्थेचे मुख्य चाक चिखलात; मंदीने दरवाजा ठोठावला\nप्रसिद्ध गीतकार योगेश गौर यांचं वयाच्या ७७ व्या वर्षी निधन\n करोनाचे संकट नष्ट करण्यासाठी मंदिरात दिला नरबळी\nविद्या बालननं केली 'नटखट' या शॉर्ट फिल्मची निर्मिती\nडोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटला ट्विटरचा पुन्हा आक्षेप\nचार वर्षात तयार झाला 'हा' चित्रपट; ५ जूनला होणार प्रदर्शित\nया १३ शहरांनी संपूर्ण देशाची चिंता वाढवली\nनेपाळचे पंतप्रधान स्वतःच्याच देशात तोंडघशी; नव्या नकाशाला मंजुरी नाही\nविशेष ट्रेन बंद करणार नाही, यूपी सरकारचा यू-टर्न\n'या लीगचे नियम पाळले तर भारतात क्रिकेट सुरु होईल'", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/sports/cricket/faf-du-plessis-blasts-mediocre-south-africa-after-world-cup-exit/articleshow/69932237.cms", "date_download": "2020-05-29T14:36:31Z", "digest": "sha1:KFR5VYED4RQS7MC4BMNPPBYIKQG23BKO", "length": 14532, "nlines": 117, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n'दक्षिण आफ्रिकेचे यंदाच्या वर्ल्ड कपमधून असे साखळीत गारद होणे लाजीरवाणे असून, संपूर्ण संघाची कामगिरी ही अतिसामान्य होती,' अशी प्रतिक्रिया व्यक्ती केली आहे ती दक्षिण आफ्रिकेचा नाराज, निराश कर्णधार फाफ डुप्लेसिसने.\nदक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ डुप्लेसिसची प्रतिक्रिया\n'दक्षिण आफ्रिकेचे यंदाच्या वर्ल्ड कपमधून असे साखळीत गारद होणे लाजीरवाणे असून, संपूर्ण संघाची कामगिरी ही अतिसामान्य होती,' अशी प्रतिक्रिया व्यक्ती केली आहे ती दक्षिण आफ्रिकेचा नाराज, निराश कर्णधार फाफ डुप्लेसिसने. हा संघ अक्षरशः क्षीण वाटला, तेव्हा या अपयशाची जबाबदारी प्रत्येकाची आहे अन् त्याने ती स्वीकारावी, असे खडे बोलही या कर्णधाराने आपल्या संघाला सुनावले आहेत.\nरविवारी पाकिस्तानकडून ४९ धावांनी पराभव पत्करावा लागल्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या उरल्यासुरल्या बाद फेरीच्या अपेक्षाही धुळीस मिळाल्या आहेत. 'पाकिस्तानविरुद्ध आम्ही ज्या प्रकारे खेळलो त्याने आम्हाला जवळपास लाजच आणली आहे. हे पराभव खूपच जिव्हारी लागणारे आहेत. सुरुवात गोलंदाजांनी केली. फक्त अचूक टप्पा राखला असता तरी पाकिस्तानला त्रिशतकी आव्हान उभारता आले नसते. गुण द्यायचे झाले तर गोलंदाजांना मी दहापैकी पाचच गुण देईन. तोच कित्ता फलंदाजांनीही गिरवला. भागीदारी होत होती; पण नंतर विकेटचा सिलसिला सुरू झाला,' असे डुप्लेसिसने सांगितले. 'आमच्या संपूर्ण संघाचा खेळ अतिसामान्यच आहे; कारण आम्ही सातत्याने त्याच चुका करत आहोत. सुधारणेच्या दृष्टीने एक पाऊल टाकायचे; पण चुकांची पुनरावृत्ती करत पुन्हा दोन पाऊले मागे जायचे हे चांगल्या संघाचे लक्षण नाही,' असे डुप्लेसिसने सांगितले.\nडुप्लेसिसच्या मते दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंमध्ये आत्मविश्वासाची मोठ्याप्रमाणात कमतरता जाणवते आहे. कर्णधार डुप्लेसिसने पाकिस्तानविरुद्ध सर्वाधिक ६३ धावांची खेळी केली; पण त्याला इतरांकडून म्हणावा तसा पाठिंबा लाभला नाही. यामुळे लढतीवरील निसटलेली पकड दक्षिण आफ्रिकेला पुन्हा मिळवताच आली नाही. 'चुका सुधारायच्याच नाहीत, सातत्याने त्या चुकांची पुनरावृत्ती करायची हे आत्मविश्वास गमावून बसल्याचे लक्षण आहे. संघात अनुभवी खेळाडू आहेत, ज्यांना अशा परिस्थितीचा सामना करण्याचा अनुभव आहे. तरीदेखील ही मंडळी चूकत आहेत. आमच्यावर होणारी टीका रास्तच असून, अपयशाची जबाबदारी स्वीकारावीच लागेल. ही जबाबदारी कर्णधार म्हणून माझी, प्रशिक्षक आणि सीनियर खेळाडूंची आहे,' असे डुप्लेसिसने सांगितले.\nजे खेळाडू क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत दक्षिण आफ्रिकेचे प्रतिनिधित्व करत आहेत, त्यांना वर्ल्ड कपआधी पुरेशी विश्रांती घेणे आवश्यक होते. मात्र, डुप्लेसिससह बरेच दक्षिण आफ्रिकन क्रिकेटपटू आयपीएलमध्ये सह��ागी झाले होते. ज्यामुळे दमछाक झाली, याकडेही डुप्लेसिस लक्ष वेधतो. 'क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत खेळणाऱ्या खेळाडूंना वर्ल्ड कपआधी विश्रांतीची नित्तांत आवश्यकता होती. या मुद्यावर ठोस पाऊले उचलून मला निर्णय घ्यायला आवडले असते; पण ते माझ्या हातात नाही,' असे डुप्लेसिसने नमूद केले.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nअनुष्कावर गुन्हा; घटस्फोट देण्याची विराटकडे भाजपाच्या ख...\nगूड न्यूज... भारताच्या क्रिकेटपटूला झालं पूत्ररत्न...\nव्हिडीओ करण्याच्या नादात वॉर्नरने दात तोडून घेतले...\nकरोनाने दिला क्रिकेटला मोठा धक्का; उद्या होणार औपचारिक ...\n भारत ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार, डे-नाइट...\nबांगलादेशचा अफगाणिस्तानवर ६२ धावांनी विजयमहत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nशाळा १ जुलैला सुरू करण्याचा विचार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती\nतीन दिवसात सेन्सेक्सची १५०० अंकांची कमाई ; गुंतवणूकदार मालामाल\n... म्हणून अमिताभ आणि जया यांच्या लग्नात होते फक्त पाच व-हाडी\nपुलवामातील स्फोटकांनी भरलेली कार हिजबुलच्या दहशतवाद्याची; भावाला अटक\nनिर्बंधाचा अमेरिकेनेही विचार करावा; हाँगकाँग सरकारचा इशारा\nप्रसिद्ध गीतकार योगेश गौर यांचं वयाच्या ७७ व्या वर्षी निधन\nमोदी सरकार २.० : या निर्णयांनी गाजवलं पहिलं वर्ष\n करोनाचे संकट नष्ट करण्यासाठी मंदिरात दिला नरबळी\nविद्या बालननं केली 'नटखट' या शॉर्ट फिल्मची निर्मिती\nडोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटला ट्विटरचा पुन्हा आक्षेप\nशाळा १ जुलैला सुरू करण्याचा विचार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती\nCBSE: मार्क वाढवायच्या नावे फसवणूक; बोर्डाने केले सावध\nप्रसिद्ध ज्योतिषी बेजन दारूवाला यांचे निधन; करोनामुळे मृत्यू\n३ हजार रुपयांच्या डिस्काउंटवर मिळतोय हा जबरदस्त फोन, पाहा किंमत\nसकाळी रिकाम्या पोटी पाण्यासह कच्चे लसूण खा, या गंभीर आजारांचा धोका होईल कमी\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइ��� आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/ajit-doval", "date_download": "2020-05-29T14:00:40Z", "digest": "sha1:N62BZL75W4EOGBFHPAH6GNSM5XIAWZT7", "length": 6015, "nlines": 88, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n अजित डोभालांनी मोदींना दिली बातमी\nभारतीय चॅनल पाहून पाकिस्तानचा होणार जळफळाट; अजित डोभालांचा मास्टरस्ट्रोक\n'मरकज' रिकामं करण्यासाठी अजित डोवाल यांची मध्यस्थी यशस्वी\nपोलिसांचे अपयश लोकशाहीला घातकः अजित डोवल\nदिल्ली हिंसाचारः अखेर PM मोदींनी मौन सोडलं, पाहा काय म्हणाले मोदी\nअजित डोभाल स्वतः रस्त्यावर;परिस्थितीचा आढावा\nदिल्ली हिंसाचार: अजित डोवल यांनी घेतला आढावा\nगोव्याचे डिजीपी प्रणव नंदा यांचे अंत्यसंस्कार दिल्लीत पार पडले\nनवी दिल्लीः अजित डोवाल यांच्यासोबत धर्मगुरूंची बैठक\nरामदेव बाबांनी केले अयोध्या निकालाचे स्वागत\nपंतप्रधान मोदी यांची युरोपीयन युनियन शिष्टमंडळाशी चर्चा\n२८ युरोपीय प्रतिनिधी काश्मीर खोऱ्याला भेट देणार\nआजच्या घडीला आधुनिक तंत्रज्ञानाला महत्त्वः अजित डोवाल\nदहशतवादाला पाठिंबा देणाऱ्यांना आपण दूर करण्याची गरज आहे: एनएसए अजित डोभाल\nजम्मू काश्मीरसंदर्भात अजित डोभाल यांची बैठक\nपंतप्रधान मोदी, डोवल 'जैश'च्या निशाण्यावर\nPM मोदी, डोवल 'जैश'च्या निशाण्यावर; हल्ल्याचा कट\nकेंद्रीयमंत्री अमित शहा आणि अजित डोवल यांच्यात दिल्लीत बैठक\nकाश्मीर अस्थिर ठेवा; दहशतवाद्यांना आदेश\nबहुसंख्य काश्मिरींचा ३७० कलम हटविण्यासा पाठिंबा\nपाकिस्तानचे मनसुबे उधळून लावू: अजित डोवल\nचिनच्या परराष्ट्र मंत्र्याच्या भेटीच वेळापत्रक पुन्हा बनवणार\nअजित डोवल यांनी घेतली रशियाच्या NSCची भेट\nडोवाल-शहा यांची काश्मीरसंबंधी चर्चा\nकाश्मीर परिस्थितीचा अजित डोवल, अमित शहांकडून आढावा\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/maharashtra/coronavirus-kurla-chembur-and-chunabhatti-will-be-shut-down-on-11th-and-12th-april-due-to-covid-19-119256.html", "date_download": "2020-05-29T13:24:28Z", "digest": "sha1:WNOXTL2ZNXCVNYZSLWH3EKDL4XDQIGKE", "length": 30627, "nlines": 227, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "Coronavirus: कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता कुर्ला, चेंबुर आणि चुनाभट्टी येत्या 11-12 एप्रिल रोजी पूर्णपणे बंद राहणार | 📰 LatestLY मराठी", "raw_content": "\nप्रसिद्ध ज्योतिषी बेजन दारूवाला यांचे निधन; 29 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nशुक्रवार, मे 29, 2020\nप्रसिद्ध ज्योतिषी बेजन दारूवाला यांचे निधन; 29 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nराज्यातील अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत 30 मे रोजी निर्णय होण्याची शक्यता, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार विद्यापीठातील कुलगुरुंशी चर्चा\nCoronavirus मुळे मरण पावलेल्या लोकांसाठी स्पेनमध्ये 10 दिवसांचा दुखवटा सुरु; देशाच्या लोकशाही इतिहासातील सर्वात मोठा Mourning Period\nBe Positive: कोकणातील आंबा उत्पादकांनी Coronavirus संकटात शोधली संधी; तोडली दलालांची साखळी\nठाण्यातील भाजप नगरसेवक विलास कांबळे यांचा मृत्यू; हॉटेलमध्ये आढळला मृतदेह\nअक्षय बोऱ्हाडे मारहाण प्रकरणी विघ्नहर सहकारी साखर कारखाना अध्यक्ष सत्यशील शेरकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल\nपुणे: सहकारनगर पोलीस स्टेशन मधील कर्मचाऱ्याने COVID19 वर यशस्वी मात केल्याबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले अभिनंदन\nमुंबई: दीड महिन्याच्या बाळाची कोरोना विरुद्ध लढाई यशस्वी; ब्रेन हॅमरेज वर सुद्धा केली मात\nIND vs AUS 2020-21: क्रिकेट ऑस्ट्रेलियाने भारत दौर्‍याचे जाहीर केलेले वेळापत्रक अंतिम नाही, BCCI ने दिले महत्वाचे संकेत\n'त्या' वादग्रस्त व्हिडिओबाबत ISKON ने दाखल केली तक्रार; Shemaroo ने माफी मागत तोडले सुरलीन कौर व बलराज स्याल यांच्यासोबतचे व्यावसायिक संबंध\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nराज्यातील अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत 30 मे रोजी निर्णय होण्याची शक्यता, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार विद्यापीठातील कुलगुरुंशी चर्चा\nअक्षय बोऱ्हाडे मारहाण प्रकरणी विघ्नहर सहकारी साखर कारखाना अध्यक्ष सत्यशील शेरकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल\nपुणे: सहकारनगर पोलीस स्टेशन मधील कर्मचाऱ्याने COVID19 वर यशस्वी मात केल्याबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले अभिनंदन\nमुंबई: दीड महिन्याच्या बाळाची कोरोना विरुद्ध लढाई यशस्वी; ब्रेन हॅमरेज वर सुद्धा केली मात\nप्रसिद्ध ज्योतिषी बेजन दारूवाला यांचे निधन; 29 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nछत्तीसगढ राज्याचे माजी मुख्यमंत्री अजीत जोगी यांचे निधन; 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास\nCoronavirus: गोव्यात लॉकडाऊन आणखी 15 दिवस वाढवण्यासह काही नियम शिथील करण्याची अमित शहा यांच्याकडे मागणी- मुख्यमंत्री प्रमोद सावंत\nMonsoon 2020: महाराष्ट्रात जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून दाखल होण्याचा अंदाज; 1 जून पर्यंत केरळमध्ये धडकणार\nCoronavirus मुळे मरण पावलेल्या लोकांसाठी स्पेनमध्ये 10 दिवसांचा दुखवटा सुरु; देशाच्या लोकशाही इतिहासातील सर्वात मोठा Mourning Period\nCoronavirus Updates: जगभरात कोरोनाबाधितांचा आकडा 5.7 मिलियन तर बळींचा आकडा 355,000 च्या पार\nNASA चं ऐतिहासिक SpaceX रॉकेट लॉन्चिग खराब वातावरणामुळे रद्द; 30 मे दिवशी पुन्हा केले जाणार प्रयत्न\nभारत-चीन संबंधावर डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विट; म्हणाले दोन्ही देशांमध्ये अमेरिका मध्यस्थी करण्यास तयार\niQOO 3 स्मार्टफोनवर ग्राहकांना मिळणार 3 रुपयांची सूट, जाणून घ्या फिचर्ससह नवी किंमत\nगुगल पे 'Nearby Spot' फिचर आता भारतातील 35 शहरांमध्ये उपलब्ध; जवळची अत्यावश्यक सेवांची दुकाने दाखवून करणार युजर्सची मदत\n घरातून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना Google देणार 75 हजाराचा भत्ता; Work From Home करताना लॅपटॉप, फर्निचर विकत घेण्यासाठी मदत\nMitron App: आता TikTok ला विसरा, व्हिडिओ बनवण्यासाठी सादर आहे भारतीय 'मित्रों अ‍ॅप'; जाणून घ्या याच्या वापरासाठी Step-by-Step Guide (Video)\nOla Electric भारतात पुढच्या वर्षात लॉन्च करणार इलेक्ट्रिक टू-व्हिलर\nCoronavirus Effect: लॉकडाउन मुळे मारुति सुझुकी ला मोठा तोटा; एप्रिल महिन्यात एकाही गाडीची विक्री नाही\nबीएमडब्ल्यू इंडियाचे सीईओ रुद्रतेज सिंह यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; वयाच्या 46 वर्षी घेतला अखेरचा श्वास\nCoronavirus: लक्झरी वाहन निर्माता कंपनी Mercedes-Benz चा मोठा निर्णय; पुण्यात 1,500 बेड्सचे रुग्णालय बांधण्याची घोषणा\nIND vs AUS 2020-21: क्रिकेट ऑस्ट्रेलियाने भारत दौर्‍याचे जाहीर केलेले वेळापत्रक अंतिम नाही, BCCI ने दिले महत्वाचे संकेत\nवर्ल्ड कप 2011 फायनलमध्ये टॉसवरून झाला मोठा वाद, एमएस धोनीने दुसऱ्यांदा करण्याच्या मागणीचा कुमार संगकाराने सांगितला किस्सा\nकोरोना व्हायरस जगभरात पसरविण्यामागची चीनची मूळ योजना हरभजन सिंह याने केली उघकीस, ट्विटवरून लगावली फटकार\nICC ला पात्र लिहून क्रिकेट ऑस्ट्रेलियाने 2021 टी-20 वर्ल्ड कप आयोजित करण्याची केली विनंती, यामागील तर्क जाणून घ्या\n'त्या' वादग्रस्त व्हिडिओबाबत ISKON ने दाखल केली तक्रार; Shemaroo ने माफी मागत तोडले सुरलीन कौर व बलराज स्याल यांच्यासोबतचे व्यावसायिक संबंध\nDabangg Animated Version: लवकरच प्रदर्शित होणार सलमान खानच्या ‘दबंग’चे अ‍ॅनिमेटेड व्हर्जन; 'चुलबुल पांडे' दिसणार नव्या अवतारात\nAmitabh Bachchan Helps Migrants: सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या वतीने मजुरांना मूळगावी नेणाऱ्या 10 बस हाजी अली येथून उत्तर प्रदेश साठी रवाना (See Photos)\nनवाजुद्दीन सिद्दीकी ची पत्नी आलिया हिने घटस्फोटासह पोटगी म्हणून 30 कोटी रुपये आणि 4BHK फ्लॅटची केली मागणी\nराशीभविष्य 29 मे 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nVeer Savarkar Jayanti 2020 Wishes: विनायक दामोदर सावरकर यांच्या 137 व्या जयंती निमित्त Messages, HD Images, Wallpapers शेअर करून द्या विनम्र आदरांजली\nराशीभविष्य 28 मे 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nVeer Savarkar Jayanti 2020 Quotes: वीर सावरकर यांचे देशप्रेम, एकात्मता ते जीवनाकडे सकारत्मक बघायला शिकणारे क्रांतिकारक विचार\nFact Check: कार हिटमुळे हँड सॅनिटायझरचा स्फोट होतो गाडीमध्ये सॅनिटायझर ठेवणे कितीपत सुरक्षित गाडीमध्ये सॅनिटायझर ठेवणे कितीपत सुरक्षित\nManjeshwar Brothers: रुपेरी वाळूत ते आकाशी झेप घे रे पाखरा सह 'ही' गाणी गात नेटकऱ्यांना थक्क केलेल्या मंजेश्वर ब्रदर्स या चिमुकल्यांविषयी जाणून घ्या (Watch Video)\n: मुंबई शहरातही टोळधाड दाखल जुहू, विक्रोळीसह अनेक ठिकाणी टोळ दिसल्याचा दावा; फोटो सोशल मीडियावर व्हायरल\n' जाणून घ्या व्हायरल व्हिडिओ मागील सत्य\nभारत: कोरोना व्हायरस लाईव्ह मॅप\nउपचार सुरु असलेले एकूण रुग्ण\nCoronavirus: कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता कुर्ला, चेंबुर आणि चुनाभट्टी येत्या 11-12 एप्रिल रोजी पूर्णपणे बंद राहणार\nमहाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक वाढत चालला आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. तसेच लॉकडाउनच्या काळात नागरिकांना वारंवार घरी थांबण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तरीही नागरिक विनाकारण रस्त्यावर फिरताना दिसून येत असल्याने पोलिसांना कारवाई करावी लागत आहे. तसेच मुंबईतील दाट लोकवस्तीच्या येथे आता लॉकडाउनच्या आदेशाचे कठोर पालन करण्यासाठी ड्रोनची नागरिकांवर नजर राहणार आहे. त्याचसोबत आरोग्य��ंत्री राजेश टोपे यांनी ही लॉकडाउन वाढवायचा की नाही ते नागरिकांच्या हातात असल्याचे म्हटले होते. याच पार्श्वभुमीवर कोरोनाबाधितांचा आकडा आणि त्याचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे येत्या 11-12 एप्रिल रोजी कुर्ला, चेंबूर आणि चुनाभट्टी पूर्णपणे बंद राहणार असल्याचे आमदार मंगेश कुडाळकर यांनी म्हटले आहे.\nकोविड-19 संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव पाहता कुर्ला परिसरातील पूर्वेकडील कुरेशी नगर, टिळक नगर येथे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे कुर्ला, चेंबूर, चुनाभट्टी मध्ये येत्या 11 एप्रिल (शनिवारी) आणि 12 एप्रिल (रविवारी) पूर्णपणे बंद पाळण्यात येणार आहे. मात्र बंदच्या या दोन दिवसात वैद्यकिय सेवा वगळता अन्य सेवा बंद ठेवाव्यात असे आवाहन करण्यात आले आहे.(Coronavirus: महाराष्ट्रात आज कोरोना विषाणू च्या 229 नवीन रुग्णांची नोंद; राज्यातील संक्रमितांची एकूण संख्या 1364 वर)\nदरम्यान, महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाबाधितांची संख्या आहे. त्यानुसार कोरोनाच्या रुग्णांचा आकडा 1364 वर पोहचला आहे. तसेच 1142 जणांवर कोरोनासंबंधित उपाचार सुरु असून गुरुवारी एकाच दिवशी 25 जणांनी आपला जीव गमावला आहे. मुंबईत वाढता कोरोनाचे संक्रमण पाहता नागरिकांनी अधिक जागरुक राहणे सध्याच्या स्थितीत महत्वाचे आहे.\nChembur Chunabhatti Coronavirus Krula Shut Down कुर्ला कोरोना व्हायरस कोविड-19 चुनाभट्टी चेंबूर\nप्रसिद्ध ज्योतिषी बेजन दारूवाला यांचे निधन; 29 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nCoronavirus मुळे मरण पावलेल्या लोकांसाठी स्पेनमध्ये 10 दिवसांचा दुखवटा सुरु; देशाच्या लोकशाही इतिहासातील सर्वात मोठा Mourning Period\nBe Positive: कोकणातील आंबा उत्पादकांनी Coronavirus संकटात शोधली संधी; तोडली दलालांची साखळी\nपुणे: सहकारनगर पोलीस स्टेशन मधील कर्मचाऱ्याने COVID19 वर यशस्वी मात केल्याबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले अभिनंदन\nमुंबई: दीड महिन्याच्या बाळाची कोरोना विरुद्ध लढाई यशस्वी; ब्रेन हॅमरेज वर सुद्धा केली मात\nCoronavirus: जनशक्तीच्या जोरावर करोना व्हायरस संकटावर मात करु - उपमुख्यमंत्री अजित पवार\nFact Check: कार हिटमुळे हँड सॅनिटायझरचा स्फोट होतो गाडीमध्ये सॅनिटायझर ठेवणे कितीपत सुरक्षित गाडीमध्ये सॅनिटायझर ठेवणे कितीपत सुरक्षित\nऔरंगाबाद येथे आणखी 45 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडल्याने जिल्ह्यात आकडा 1407 वर पोहचला\nLocust Attack In Maharashtra: महाराष्ट्�� राज्यात 50% टोळधाडीचा नाश – कृषीमंत्री दादा भुसे यांची माहिती\nCoronavirus In Maharashtra: महाराष्ट्रातील तुम्ही राहत असणाऱ्या जिल्ह्यात कोरोनाचे किती रुग्ण आहेत जाणून घ्या; राज्यातील कोरोनाबाधितांची जिल्ह्यानिहाय आकडेवारी\nऔरंगाबाद: साई रंगदाळ या 7वी मध्ये शिकणार्‍या विद्यार्थ्याने कोव्हिड योद्धांच्या मदतीसाठी बनवला रोबोट; औषधं, अन्न पोहचवण्यासाठी करणार मदत\nमहाराष्ट्र पोलिस खात्यामध्ये एकूण 2211 पोलिस कर्मचारी COVID 19 च्या विळख्यात; 24 तासांत 116 जणांना कोरोनाची बाधा\nकोविड-19 च्या वाढत्या संसर्गामुळे गरोदर महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनी गरजेशिवाय रेल्वे प्रवास टाळावा; रेल्वे मंत्रालयाचे आवाहन\nप्रसिद्ध ज्योतिषी बेजन दारूवाला यांचे निधन; 29 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nराज्यातील अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत 30 मे रोजी निर्णय होण्याची शक्यता, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार विद्यापीठातील कुलगुरुंशी चर्चा\nCoronavirus मुळे मरण पावलेल्या लोकांसाठी स्पेनमध्ये 10 दिवसांचा दुखवटा सुरु; देशाच्या लोकशाही इतिहासातील सर्वात मोठा Mourning Period\nBe Positive: कोकणातील आंबा उत्पादकांनी Coronavirus संकटात शोधली संधी; तोडली दलालांची साखळी\nठाण्यातील भाजप नगरसेवक विलास कांबळे यांचा मृत्यू; हॉटेलमध्ये आढळला मृतदेह\nअक्षय बोऱ्हाडे मारहाण प्रकरणी विघ्नहर सहकारी साखर कारखाना अध्यक्ष सत्यशील शेरकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल\nLockdown 4 मध्ये आंतरराज्यीय प्रवास करण्यासाठी E-Pass मिळणार; serviceonline.gov.in/epass/ वर पहा कसा कराल अर्ज\nहापूस आंबा कसा ओळखला नैसर्गिकरित्या पिकलेले आणि कृत्रिमरित्या पिकवलेल्या आंब्यातील नेमका फरक काय नैसर्गिकरित्या पिकलेले आणि कृत्रिमरित्या पिकवलेल्या आंब्यातील नेमका फरक काय आंबे विकत घेताना पारखून पाहा ‘या’ गोष्टी\nपरदेशात अडकलेल्या महाराष्ट्रीय लोकांना मायदेशी सुखरूप आणण्यासाठी ठाकरे सरकारचा मदतीचा हात; ‘इथे’ ऑनलाईन माहिती देण्याचंं आवाहन\nप्लाझ्मा थेरपी म्हणजे नेमकं काय यामुळे COVID-19 रुग्णांना फायदा होईल यामुळे COVID-19 रुग्णांना फायदा होईल जाणून घ्या प्लाझ्मा थेरपीचे फायदे, इतिहास, उपचारपद्धती याबद्दल सविस्तर माहिती\nराज्यातील अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत 30 मे रोजी निर्णय होण्याची शक्यता, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार विद्यापीठातील कुलगुरुंशी चर्चा\nठाण्यातील भाजप नगरसेवक विलास कांबळे यांचा मृत्यू; हॉटेलमध्ये आढळला मृतदेह\nअक्षय बोऱ्हाडे मारहाण प्रकरणी विघ्नहर सहकारी साखर कारखाना अध्यक्ष सत्यशील शेरकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल\nपुणे: सहकारनगर पोलीस स्टेशन मधील कर्मचाऱ्याने COVID19 वर यशस्वी मात केल्याबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले अभिनंदन", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.aarogya.com/marathi/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%98%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%80/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%A8/%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AB%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9A-%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%9C%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%85%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%B0-%E0%A4%B2%E0%A4%BE.html?tmpl=component&print=1&page=", "date_download": "2020-05-29T12:57:32Z", "digest": "sha1:3NFBGMIBHAJS56J2W3BDYWR6VYCLNYUY", "length": 3601, "nlines": 10, "source_domain": "www.aarogya.com", "title": "\"हाफकिन'ची पाच एकर जमीन \"टाटा कॅन्सर'ला? - आरोग्य.कॉम - मराठी", "raw_content": "\"हाफकिन'ची पाच एकर जमीन \"टाटा कॅन्सर'ला\nमुंबई – मुंबईतील परळ येथील हाफकिन संस्थेची पाच एकर जमीन टाटा कर्करोग रुग्णालयाला देण्याचा राज्य सरकारचा प्रस्ताव आहे; मात्र त्याला \"हाफकिन'कडून कडाडून विरोध होण्याची शक्‍यता आहे.\n\"हाफकिन'च्या जमिनीतील पाच एकरचा भूखंड \"टाटा मेमोरियल सेंटर'च्या महिला आणि मुलांच्या कर्करोग युनिटला 30 वर्षांच्या भाडेपट्ट्यावर देण्याचा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण विभागाने तयार केला आहे. हा प्रस्ताव मंत्रिमंडळापुढे ठेवला जाईल, असे सूत्रांकडून सांगण्यात आले. या प्रस्तावाला मंत्रिमंडळाने मान्यता दिल्यास \"हाफकिन'मधून मोठ्या प्रमाणात विरोध होईल, असे सूत्रांनी सांगितले. टाटा मेमोरियल सेंटरला 30 वर्षांच्या भाडेपट्ट्याने पाच एकर जमीन देण्यात येईल. प्रत्येक वर्षी भाड्यापोटी मिळणाऱ्या 13 कोटी 28 लाख रुपयांतील निम्मा निधी \"हाफकिन'ला मिळेल. \"हाफकिन'ला सध्या देण्यात येणारे अनुदानही नियमित सुरू राहील. जमीन दिल्यास कर्करोगग्रस्त सरकारी कर्मचाऱ्यांना सवलतीच्या दरात उपचार मिळण्यासाठी टाटा कर्करोग रुग्णालयात ठराविक खाटा आरक्षित ठेवल्या जातील, असेही या प्रस्तावात म्हटले आहे.\nटाटा रुग्णालयात दर वर्षी तीन लाख कर्करुग्ण उपचार घेतात. \"हाफकिन'च्या जमिनीवर महिला आणि मुलांच्या कर्करोगावरील उपचार केंद्र उभारण्याचा प्रस्ताव आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://blog.dattaprabodhinee.org/2016/07/body-structure.html", "date_download": "2020-05-29T14:08:13Z", "digest": "sha1:SQRKIWWQM33JDYSKE6O2K263QR3PPNOF", "length": 25710, "nlines": 242, "source_domain": "blog.dattaprabodhinee.org", "title": "शरीर रचना विज्ञान ( Body structure ) आध्यात्मिक क्षेत्र- Simple and Easy", "raw_content": "\nHomeदत्तप्रबोधिनी आध्यात्मिक उपक्रमशरीर रचना विज्ञान ( Body structure ) आध्यात्मिक क्षेत्र- Simple and Easy\nशरीर रचना विज्ञान ( Body structure ) आध्यात्मिक क्षेत्र- Simple and Easy\nशाबरी विद्येत नाथांनी शरीराला ' चौकी ' या नावाने संबोधित केले आहे. ह्या चौकी तत्वात अनूक्रमे देहाचे चार भागात वर्णन केले. त्यात पहीली चौकी आपलं मस्तक, दुसरी चौकी छाती आणि हात, तिसरी चौकी पोटाचा व चौथी चौकी कमरेपासुन पायापर्यंतचा भाग. ह्या विशिष्ट देह रचनेचा वापर नाथांनी देवांशी युद्ध करण्यावेळी पुर्व तयारी होणेसाठी केला.\nआपणही जन्म घेतल्यापासुन मरेपर्यंत संघर्षच करत असतो. आपल्या जीवनातील हा संघर्ष योग्य दिशेने व्हावा आणि शेवट मंगलमय होऊन आत्मशांती मिळावी या हेतुने सद्गुरु महाराजांची कृपा अनिवार्य असते. अन्यथा जीवनाची घडी पुर्णतः विसकटुन जाते व देहाचा अंत तीव्र दुःख, असहनीय पीडा व अपुर्ण ईच्छ्येने होणार यात दुमत नाही. त्यायोगे संबंधित विषयाला अनुसरुन ' दत्तप्रबोधिनी सेवा ट्रस्ट ' च्या माध्यमातून आपलं शरीर रचनेतील सुक्ष्म विज्ञानावर माहीती प्रकाशित करत आहे. जेणेकरुन दत्त भक्तांना स्वतःस समजुन घेण्याच्या दृष्टिकोनातून एक नवीन समज येईल व मार्गपरायण होईल.\nमानवी अर्भकाचे गर्भावस्थेत कशाप्रकारे अजपाजप व श्वाससंगोपन होते ते मागील आत्मरत्न या भागात प्रकाशित केले आहे. त्यायोगे गर्भधारणेच्या वेळी संबंधित अर्भकात होणाऱ्या बदलांची माहीती दिली आहे. यापुढे मानवी शरीर जन्माला आल्यावर त्यास बालकाचे रुप प्राप्त होते. सर्वप्रथम जन्माला येतास बालक का रडते यामागे आध्यात्मिक कारण असे आहे की, मृत्यू प्राप्तीच्या वेळी लिंग देह भौतिक पीडा भोगुन पाप पुण्याच्या आधारावर पुढील मार्गक्रमण करतो. ह्या मार्गक्रमणात संसारीक जीवाला प्रेतलोक व पितर लोक आणि आग्निहोत्रा नदीतुन प्रवाहीत व्हावे लागते. संंबंधित मार्गातील असहनीय कष्ट भोगायला आल्यामुळे जीव रडकुंडीला येतो व रडत बसण्याचा ध्यास घेते. हा ध्यास ज्या वेळेस पुनर्जन्मास येतो त्यावेळी नियतीकडुन मिळालेल्या अजपाजप मंत्राद्वारे वचनोक्त अर्भकरुपात शरीर ध��रण करतो. सरासरी नऊ महीने वचनोक्त मंत्रोच्चारण करुन भौतिक जगात प्रवेश करताना मोह, माया व कलिच्या स्पर्श प्रवेशामुळे पुर्ववत रडत असणाऱ्या जीवयोनीत परावर्तित होतो त्यायोगे जन्माला आल्यावर हसण्याऐवाजी अथवा शांत राहाण्याऐवाजी रडायला सुरवात करतो. ह्या संबंधी न रडणार्या बालकांचे अनुसाधन वैद्यकीय माध्यमातून विसंगत असते. तो मात्र एक वैद्यकीय नैसर्गिक अपवाद आहे. ईतर साधारण जन्म हे बालकाच्या रडण्यानेच होत असतात.\nजन्माला येणाऱ्या बालकाचे आध्यात्मिक दृष्टिकोनातून शरीर रचना हा विषय अत्यंत गोपनीय विषय आहे. ज्या साधकांना प्रामाणिक व पारदर्शक मानसिकतेने साधना करण्याची जिज्ञाना आहे त्यांच्याचसाठी लाभदायक आहे. गर्भावस्थेतुन जन्माला येणाऱ्या बालकाला त्या घरातील संबंधित संस्कारांनी परिपुर्ण करण्यात येते. त्याही पलिकडे शरीर रचनेच्या माध्यमातून अपेक्षित संस्कार १% ही आजच्या काळात करण्यात येत नाही. ह्याचे प्रमुख कारण म्हणजे संबंधित आई वडिलांचा तत्वाशी आणि आध्यात्मिक सुक्ष्म देहाशी नसलेले तादम्य. त्योयोगे परंपरेतच शरीररचनेच्या सुक्ष्म विज्ञानाचे प्रसारण होऊ शकले नाही. आजची वस्तुस्थिती अशी की बहुतांशी साधक स्वदेह सुक्ष्म अज्ञानापोटी भरकटत आहेत आणि त्यांचे गुरुही संबंधित अज्ञानामुळे त्यांना सावरु शकत नाहीत.\nशरीर रचना विज्ञान दोन भागात विभागलेले आहे. ते खालीलप्रमाणे आहे.\n१. अंतरीक सुक्ष्म देह\n२. बाह्य आभात्मक देह\n१. अंतरीक सुक्ष्म देह\nआपल्या देहात एकुण अंतरीक सोळा सुक्ष्म कला आहेत. ह्या षोडश कलांचे यथार्थ ज्ञान झाल्याशिवाय कोणत्याही साधकाला आध्यात्मिक प्रगती करता येत नाही. हे ज्ञान भरमसाठ पुस्तके वाचुन अथवा आध्यात्मिक घुसखोरांकडुन होत नाही. त्यासाठी स्वतःच्या प्रकृतीला आत्मबुद्धीने ( देहबुद्धीने नाही ) समजुन घ्यावे लागते. जेणेकरुन आपल्या योनीची गती अंतर्ध्यानात अनुभवास येते. तेव्हाच खर्याअर्थाने आध्यात्मिक प्रगती होईल. ईतर कोणताही शोर्टकट आध्यात्मात नाही. उगीच स्वतःची फसवणूक करणं टाळावं. आपल्या स्थुल देहात अंतःकरण, पंचप्राण, पंचकोष, पंचमहाभुते ही एकुण सोळा तत्वे आहेत. ह्या तत्वांचा लय आत्मलिंगात जोपर्यंत होत नाही तो पर्यंत कोणीही आध्यात्मिक प्रगती तिळमात्रही करु शकत नाही.\nरामरक्षा स्तोत्र पाठात \" रामोः ���ित्तलयः सदा भवतु l भो रामुमद्धर ll अशा प्रकारे बुधकौशिक ऋषींना भगवान शंकराने सांगितले त्याचाच अर्थ असा आहे की, ' माझ्या चित्ताचा लय षोडशतत्वात होउन माझा उद्धार व्हावा याअन्वये भगवान राम माझा उद्धार करोत '. सर्व महापुरूषः, सिद्ध पुरुष, सत्पुरुष हे षोडशकलाधिष्ठीत असतात. त्यामुळे त्यांच्या अंतर्मनात शिवशक्ती स्वतः संसाराचा चौपट डाव मांडतात व नियतीला लाजवतात.\n२. बाह्य आभात्मक देह\nआपल्या देहात आपले आभामंडळ ( Orra ) परावर्तित करण्याचे मुळ स्त्रोत म्हणजे आपले चैतन्य. आपल्या चैतन्याच्या गुहेत अतिशक्तीशाली आत्म चैतन्य स्थित असते. ह्या आत्म चैतन्याच्याच माध्यमातुन आपण आपल्या देहातील सात चक्रांना अनुभवु शकतो अथवा स्पर्श करु शकतो. ईतर कोणताही मार्ग नाही. आभात्मक देहात आपल्या अंतर्गत असलेल्या सात चक्रांचा, संबंधित मातृका बीज मंत्रे आणि कुंडलिनी शक्तीचा उल्लेख होतो.\nही शरीर रचनेतील आध्यात्मिक दृष्टिकोनातील क्षेत्र तत्वता आहेत. बाह्य आभात्मक देह संबंधी अधिक माहीतीसाठी साधकांनी प्रत्यक्ष संपर्क करावा.\nमहाविद्या व मातृका परमदुर्लभ बहुपयोगी साधना अनुसरुन सविस्तर, अधिक सखोल, गहन व कुठेही उपलब्ध नसलेली विशेष आध्यात्मिक साधना माहीती लिंक स्वरुपात खालीलप्रमाणे उपलब्ध आहे. दिलेल्या विशेष लिंकचा पासवर्ड हटवण्यासाठी संस्थेत सक्रीय सभासद होणे आवश्यक आहे.\nह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...\nसर्व स्वामींशिवभक्तांसाठी अद्वितीय शिवसाधना पद्धती...\nबेल पत्र त्राटक ( Bilva patra Tratak ) - सोपी व सर्वश्रेष्ठ शिवशक्ती साधना\nदासबोध ( Dasbodh ) परमतत्वाचे आत्मनिरुपण कसे करावे\nप्रतिमा त्राटक ( Image Tratak ) - विचार संक्रमण करणारी विद्या...\nपितृदोषांबद्दल ( Pitra dosh ) संवेदनशील आणि दैनंदिन जीवनाशी जोडलेलें दुष्प्रभाव ...\nसंपर्क : श्री. कुलदीप निकम\nFOR JOINING WITH US VISIT: दत्तप्रबोधिनी सभासदत्व माहीती\n १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ५. पराशक्ती साधना म्हणजे काय कशी सिद्ध करावी ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे \nलोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १\nसर्वाधिक लोकप्रिय विडिओ ही पुढील ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या.\nआध्यात्म : अध्ययन आत्म्याचे आरोग्य दत्तप्रबोधिनी आध्यात्मिक उपक्रम\nसंसारीक सुख समृद्धीहेतु अतिदुर्लभ व विशेष तोडगे व उपासना \nनित्य नामस्मरणे, भजने व जुनी भक्तीगीते MP3\n➤नुकसानदायक वास्तु दोष निवारण ➤पुरातन नकारात्मक अघोर बाधेवर उपाय\n➤देवारा शक्ती जागृतीकरण गुप्त माहीती ➤आराध्य दैवत साधना ( कार्यसिद्धीहेतु )\n➤3 दिवसीय पारायण कसे करावे ➤हरवलेले कुलदैवत पुन्हा प्राप्त करा\n➤विनाखर्च कायमस्वरुपी पितृदोष उपाय ➤आपला भाग्यांक ओळखा\n➤नोकरी मिळवण्यासाठी उपाय ➤नाम साधन मार्गदर्शन\n➤गुप्त व दुर्लभ आध्यात्मिक माहिती ➤श्री काळभैरव विशेष साधना\n➤श्री यंत्र लक्ष्मीवर्धक साधना ➤नामस्मरण प्रभुत्व येण्यासाठी\n➤विशेष वैयक्तिक साधना मार्गदर्शन ➤प्रश्नांचे तात्काळ निरसन\n➤उग्र साधना मार्गदर्शन ➤विशेष आत्मानुसंधान\n➤नादब्रम्ह साधना ➤नाम प्राणायाम\n➤खाजगी व गूप्त कार्यसिद्धी साधना ➤दत्तप्रबोधिनी लेखनात्मक संधी\nआध्यात्म : अध्ययन आत्म्याचे 3\nतंत्र मंत्र उपाय 5\nदत्तप्रबोधिनी आध्यात्मिक उपक्रम 11\nनवग्रह मंत्र साधना 9\nपारायण पाठ व नामस्मरण संबंधित 20\nयोग साधना विशेष 17\nलेखक विषेश आत्मबोध 11\nसंतांच्या दुर्लभ माहिती 31\nश्री स्वामी समर्थ भक्ती गीते mp3 Download\nशालेय विद्यार्थ्यांना अभ्यासात प्रभुत्व यावे यासाठी विशेष आध्यात्मिक बालसंस्कार\nकरणी बाधा कशी ओळखावी ; काळ्या विद्येवर नवनाथीय जालीम तोडगा \nनजर उतरवण्याचा अत्यंत जालीम तोडगा\nस्वस्तिक त्राटक - अर्थिक दारिद्रयाने त्रस्त असलेल्या साधकांसाठी - Works Quikly\nआर्थिक समस्या व आजारपणाचे कारण ठरलेल्या वास्तुदोषावर अत्यंत जालीम व सोपा तोडगा\nभगवान शंकराची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी शिवलीलामृत पोथीचे पारायण कसे करावे सोबत शक्तिशाली पुरातन काळभैरव पाठ... Must Read.\nनामस्मरण म्हणजे काय, आपल्या नामस्मरण ( Namsmaran ) वाणीचा आपल्या शरीरावर कसा प्रभाव पडतो....\nबाधित वास्तुसाठी सोपे घरगुती उपाय. - Works Quikly\nआध्यात्मिक ऊबंटू सामुहीक नामस्मरण\nFOR JOINING WITH US VISIT: दत्तप्रबोधिनी सभासदत्व माहीती\nआध्यात्म : अध्ययन आत्म्���ाचे\nपारायण पाठ व नामस्मरण संबंधित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://prime.marathisrushti.com/historical-textile-strike-in-mumbai/", "date_download": "2020-05-29T12:46:42Z", "digest": "sha1:BR4OI2A4B23RFVHGSJ5TEIF3YGOTWAPD", "length": 31532, "nlines": 59, "source_domain": "prime.marathisrushti.com", "title": "मुंबईतला अभूतपूर्व गिरणी संप – Marathisrushti Prime", "raw_content": "\nमराठीसृष्टी दिवाळी अंक २०१९\nमुंबईतला अभूतपूर्व गिरणी संप\n(डॉ. दत्ता सामंत प्रणित मुंबईच्या गिरणी संपाला १८ जानेवारी २०१७ ला पस्तीस वर्षं पूर्ण झाली. ६५ गिरण्यांतल्या अडीच लाख कामगारांनी या संपात भाग घेतला होता. या संपाची संपूर्ण जगाने नोंद घेतली. अधिकृतपणे हा संप आजही मागे घेतलेला नाही. अनेक कामगारांना उद्ध्वस्त करणारा आणि कामगार संस्कृतीला ग्रहण लावणारा हा संप त्यामुळेच ऐतिहासिक ठरतो. त्याची अपरिहार्यता, त्या काळातल्या घडामोडी, त्यावेळचं वातावरण आणि सरकारची भूमिका यांचा वेध घेत ते दिवस पुन्हा जागवणारा जयंत पवार यांचा लेख.)\nट्रॅजेडीतला नायक नियतीच्या संकेतांनुसार स्वत:च्या पावलांनी आत्मनाशाकडे चालत जातो. ८२ सालात निर्माण झालेल्या परिस्थितीला नियती म्हणायचं असेल तर गिरणी कामगार हा धीरोदात्त नायकाप्रमाणे आपली शोकांतिका रचत गेला असं म्हणावं लागेल.\nडॉ. दत्ता सामंतांचा संप म्हणून जो जगाच्या इतिहासात नोंदला गेला तो ६५ गिरण्यांमधल्या अडीच लाख कामगारांचा अभूतपूर्व संप १८ जानेवारीपासून सुरू झाला तरी त्याची बीजं त्याआधी तीन महिने दिवाळी बोनसच्या निमित्तानेच पडली होती. गिरणी कामगारांची अधिकृत युनियन राष्ट्रीय मिल मजदूर संघ म्हणजेच आरएमएमएसने कामगारांना २० टक्के बोनस द्यायला लावू असं आश्वासन देऊन आयत्यावेळेला ८.३३ ते १७.३३ टक्के बोनसवर मालकांशी तडजोड केल्याने कामगारांत विश्वासघाताची भावना निर्माण झाली होती. निषेध म्हणून १५ गिरण्यांनी उत्स्फूर्तपणे संप पुकारला. दुसऱ्या दिवशी त्यातल्या सात गिरण्यांचे कामगार कामावर परतले तरी हिंदुस्थान मिलच्या ४ गिरण्या स्टॅण्डर्ड,श्रीनिवास, प्रकाश कॉटन आणि मधुसूदन मिलमध्ये संप सुरूच राहिला. २२ ऑक्टोबर रोजी स्टॅण्डर्डचे कामगार अरविंद साळसकरांच्या नेतृत्वाखाली डॉ. दत्ता सामंतांच्या घाटकोपरच्या ऑफिसवर मोर्चाने गेले. त्यांनी सामंतांना नेतृत्व स्वीकारायची गळ घातली आणि डॉक्टरांनी त्यांना तेव्हा चक्क नकार दिला होता. डॉक्टर म्हणत होते , ‘ संपाच्या भानगडीत पडू नका. वेळवखत बरोबर नाही , गोदामात कापडाचे तागे पडून आहेत , मालकांना कामगार कपात हवी आहे , तशात लढायला कामगारांची तयारीही झालेली नाही. ‘ पण कामगार पेटलेले होते. म्हणाले , आम्हाला लढायचं आहे , तुम्ही नेतृत्व करा , बास सामंत समजावू लागले तेव्हा त्यांनी सामंतांचीच निर्र्भत्सना केली. तुम्ही ‘ हो ‘ म्हणत नाही तोवर आम्ही इथून जाणार नाही , आम्ही घेराव घालू , असं म्हणाले. त्यांचा निर्धार पाहून अखेरीस डॉक्टर तयार झाले. तिथून हा मोर्चा ‘ डॉ. दत्ता सामंत की जय ‘ असं ओरडत मध्यरात्री गिरणगावात शिरला तेव्हा सगळा परिसर जागा होता. वाऱ्याने वणवा पेटत जावा तशी ही ठिणगी सगळ्या गिरण्यांमध्ये पसरत गेली आणि सगळीकडे मेसेज गेला , डॉक्टर गिरणीच्या लढ्यात उतरतायत आणि एकदम वीज संचारल्यासारखं झालं सर्वांना.\nतरीही एक मोठा गट शिवसेनेकडे आशेने बघत होता. कारण कामगार विभागात सेनेचं वर्चस्व मोठं. एक नोव्हेंबरला बाळासाहेबांनी एक दिवसाच्या बंदचा कॉल दिला होता तो प्रचंड यशस्वी ठरला होता. बाळासाहेब म्हणाले , कामगारांना २०० रुपये पगारवाढ दिली नाही तर १५ नोव्हेंबरपासून गिरण्या बंद होतील. पण काय कांडी फिरली कुणास ठाऊक , कामगार मैदानावरच्या कामगार सेनेच्या भव्य मेळाव्यात बाळासाहेब ठाकरे बंदचा कॉल देणार म्हणून मोठ्या आशेने कामगार जमले असता खुद्द बाळासाहेबांचा पत्ता नव्हता. वामनराव महाडिक , नवलकर आदी नेते भाषणातून वेळ काढत होते. कामगार बाळासाहेबांची वाट बघत होते. मुख्यमंत्री अंतुलेंची भेट घेऊन बाळासाहेब ठाकरे आले आणि म्हणाले , आपण संप करत नाही आहोत…सेटिंग झाली होती..बघता बघता कामगार उठून उभे राहिले, बाळासाहेबांच्या दिशेने चपला आणि खुर्च्या भिरकावल्या गेल्या आणि जथ्याजथ्याने कामगार बाहेर पडले. मैदान रिकामं झालं. कामगार उठले ते सरळ सामंतांकडे गेले. त्याआधी सामंतांनी एम्पायर डाइंग मिलच्या कामगारांना २०० रुपये पगारवाढ त्यांच्या युनियनला मान्यता नसताना मिळवून दिली होती. कामगारांना खात्री पटली , आता आपला तारणहार एकच. डॉ. दत्ता सामंत\n१८ जानेवारीच्या आदल्या रात्री संपूर्ण गिरणगावात उत्साह सळसळत होता. चाळींच्या पटांगणांत दिवे पेटले होते पण त्याहून हजारो व्होल्टचे दिवे तिथे जमलेल्या कामगारांच्या तनामनात पेटलेले होते. ��ुलंबाळं रस्त्यावर उतरून मोठ्यांच्या गप्पा लक्षपूर्वक ऐकत होती. बायका हिरीरीने आपली मतं मांडत होत्या. मध्येच कुठल्यातरी गल्लीतून ‘ डॉ. दत्ता सामंत झिंदाबाद ‘ ‘ कोण म्हणतो देणार नाय , घेतल्याशिवाय ऱ्हाणार नाय ‘ अशा घोषणा देत मोर्चा निघून जाई आणि वातावरण पुन्हा तापे. दुसऱ्या दिवशी कामावर जायचंच नाही , या कल्पनेने कामगार त्या रात्री झोपलेच नाहीत.\nगिरणी कामगारांच्या ऐतिहासिक संपाला सुरुवात झाली. ६५ गिरण्यांमध्ये एकदम शुकशुकाट पसरला. भोंगे थांबले. लूम्स , स्पिंडल्स थंड झाले. आणि तिसऱ्याच दिवशी मुख्यमंत्री अंतुले यांच्या राजीनाम्याची बातमी आली. अंतुलेंनी तोडगा काढण्यासाठी त्रिपक्ष समिती नेमली होती. तिने १५०० रुपये पगारवाढ सुचवली होती. समितीचे एक सदस्य श्रीकांत जिचकार यांनी म्हणे मिल मालकांची बनावट खाती , गैरव्यवस्थापन यांचे पुरावे गोळा केले होते. पण सुगावा लागताच मिल मालक दिल्लीला जाऊन अर्थमंत्री प्रणब मुखजीर् यांना भेटले. मग सगळी चक्रं उलटी फिरली. बाबासाहेब भोसले मुख्यमंत्रीपदी आले. संपापूर्वी केंदातून वाणिज्यमंत्री बुटासिंगही येऊन गेले होते. त्यांना कामगारांची बाजू पूर्ण पटली. ते म्हणाले , ‘ १५० ते २०० रु. वाढ देणारच. लगेच फैसला होईल. दिल्लीला जातो. बाईंशी बोलतो आणि फोन करतो. ‘ बुटासिंग गेले पण त्यांचा फोन काही आला नाही. पुढे बाबासाहेब भोसलेंनी कामगारांना ३० रु. अंतरिम वाढ आणि ६५० रु. अॅडव्हान्स देऊ केला , पण सामंतांशी बोलणी न करताच. कामगारांनी ही ऑफर धुडकावली. त्याआधी व्ही. पी. सिंग येऊन गेले होते. मुख्यमंत्र्यांना म्हणाले , सामंतांना बोलवून घ्या. कामगारांत आनंदाची लहर पसरली. आपण जिंकणार त्यांनी गुलालाची पोती आणली. पण याखेपेस आरएमएमसचे वसंतराव होशिंग , भाई भोसले दिल्लीला इंदिरा गांधींना भेटले. बोलणी व्हायची असतील तर आमच्याशीच झाली पाहिजेत , म्हणाले. पुन्हा सूत्रं फिरली आणि दिल्लीला गेलेले व्ही. पी. परतलेच नाहीत.\nडॉक्टर सामंतांची मागणी होती १५० ते २०० रुपये पगार वाढीची , अन्य सुविधांची. मान्यताप्राप्त युनियनशीच वाटाघाटींची सक्ती करणारा बी.आय.आर. कायदा रद्द करावा ही प्रमुख मागणी होती पण त्यांच्या संपाचा कणा ठरली ती बदली कामगारांच्या प्रश्नाची मागणी. गिरण्यांत ४० टक्के बदली कामगार होते आणि त्यांना महिन्याचे केवळ ४ त��� १५ दिवस काम मिळायचं. वर्षानुवर्षं ते परमनंट होत नव्हते. तशात त्यांना रजा आणि अन्य सुविधांसाठी वर्षाकाठी २४० दिवस भरण्याची सक्ती होती. आठ-आठ वर्षं बदलीत घालवलेले हजारो तरूण तडफडत होते. ते सगळे रस्त्यावर उतरले. गिरण्यागिरण्यांमधून कमिट्या स्थापन झाल्या. त्यांच्या गेटवर मिटिंगा होऊ लागल्या. गेटवर कामगार पहाऱ्याला बसले. सहा गिरण्यांचा एक झोन करून त्याची एक कमिटी करण्यात आली. या कमिट्या सामंतांच्या संपर्कात राहात आणि पुढची दिशा ठरवत. घाटकोपरचं कार्यालय रात्रंदिन गजबजलेलं असे. पुढे पुढे काहीच तोडगा निघण्याची चिन्हं दिसेनात तेव्हा कामगारांना डॉक्टर म्हणायचे , बघा , हे असं आहे. काय करायचं कामगार म्हणायचे , तुम्ही जे ठरवाल ते आम्ही मानू. आणि निघून जायचे.\nही रग कुठून आली ४९ साली अमलात आलेलं पगाराचं स्टॅण्डर्ड ८२ सालातही बदललेलं नव्हतं. इतर उद्योगधंद्यातले कामगार कितीतरी पुढे गेले , पण गिरणी कामगार वर्षाला चार रुपये पगार वाढ घेत खुरडत राहिला. ७४चा डांगेंचा ४२ दिवसांचा संप ४ रुपये पगारवाढीवर मागे घेण्याची नामुष्की ओढवली. जनता पाटीर्च्या काळात पुलोद सरकार आल्यावर आशा पालवल्या. पण शरद पवार-जॉर्ज फर्नांडिस यांनी अवघी ४२ रुपये पगारवाढ केली. आरएमएमएसने तर कायम मालकधाजिर्णे निर्णय घेतले. कामगारांना कोणीच वाली उरला नव्हता. ज्याच्या घामातून हे शहर उभं राहिलं तो इथला मूळ कामगार सतत अपयशाचा धनी होत धुमसत राहिला होता आणि त्यामुळेच निर्णायक लढ्यासाठी सज्ज झाला होता.\nसंप फुटण्याची चिन्हं दिसत नव्हती. अशावेळी इंदिरा गांधींनी मिसाखाली अटक केलेल्या बाबू रेशीम , बाब्या खोपडे आदी गँगस्टर्सना सोडलं. मिलमध्ये माणसं घुसवायची कामगिरी त्यांच्यावर होती. कमिटीच्या माणसांवर केसेस घालण्यात आल्या. अनेक कार्यकर्ते भूमिगत झाले. जे होते त्यांना पोलीस अपरात्री उचलू लागले. आरएमएमएसच्या( राष्ट्रीय मिल मजदूर संघ) कार्यर्कत्यांनीही याद्या बनवायला सुरुवात केली. मिलमध्ये जाण्यासाठी आमिषं दाखवली जाऊ लागली. राष्ट्रीय मिल मजदूर संघाचं प्राबल्य असलेल्या गिरण्या आधी निवडल्या गेल्या. टेक्निकल स्टाफ आणि ऑफिसर्स यांच्यावर मिलमध्ये जाण्याची सक्ती करण्यात आली. एनटीसीच्या मिल्समधल्या अधिकाऱ्यांना पोलिस संरक्षण देऊन आत घुसवण्यात आलं. बाहेर कामगार अन्नाला मोताद झाले होते आणि आत घुसणाऱ्यांसाठी श्री खंड-पुरी , मटण सागुतीच्या जेवणावळी झडत होत्या. अधिकारी मग साचे साफ करू लागले. रा.मि.म.संघाचे कामगार येऊ लागले. घरी बसलेल्या कामगारांत चलबिचल सुरू झाली.\nतरीही अनेकांची गिरणीत घुसण्याची छाती होत नव्हती. अनेकजण आशाळभूतपणे गेटवर जाऊन उभे राहात. पण सामंतांचे कार्यकर्ते तिथे असत. एका भागातला कामगार दुसऱ्या टोकाच्या मिलमध्ये कामासाठी नेण्याची स्ट्रॅटेजी होती. कमिटीचे लोक त्यांना ओळखत नसत. मग पिकेटिंग सुरू झालं. संपाच्या बाजूने असलेले संप फोडणाऱ्यांना ट्रेनमध्ये गाठत आणि धुलाई करत. अनेकांचा पाठलाग होई. प्रभादेवीच्या क्राऊन मिलमध्ये कामासाठी वडिलांबरोबर जाणारा सतरा वर्षांचा अनिल साखळकर हा तरूण असाच जिवे मारला गेला. तो काही कोणाचा कार्यकर्ता नव्हता. पोट भरण्यासाठी तो कामाला जात होता. त्याच्या हौतात्म्याची आज संप फोडू पाहणाऱ्यांना याद नाही.\nवातावरण चोवीस तास पेटलेलं असे. मोर्चे तर रोजच निघत. आज सेंच्युरी आणि मातुल्य , उद्या रुबी आणि इंदू , परवा मोरारजी आणि मफतलाल अशा गिरण्या ठरवून संपकरी निदर्शनं करीत , अटक करवून घेत. ८ हजार महिलांनी ८ जुलैला रा.मि.म.संघाच्या कचेरीवर मोर्चा नेला. कायदा मंत्री भगवंतराव गायकवाड म्हणाले , कामगारांना आधी कामावर जायला सांगा , मग बोलतो. १६ तारखेला १८०० कामगारांच्या मुलांनी ‘ आमच्या बाबांचा पगार द्या. आम्हाला शिकू द्या ‘ म्हणत मंत्रालयावर मोर्चा काढला. कामाठीपुऱ्यात ७०० कामगारांनी घंटानाद केला. टी. एस. बोराडेंच्या नेतृत्वाखाली कामगारांनी इंदिरा कॉंग्रेसच्या आमदारांच्या घरांवर निदर्शनं केली. महापौर प्रभाकर पै यांनी ७५ नगरसेवकांचा मंत्रालयावर मोर्चा नेला. रा.मि.म.संघाचे भाई भोसले , होशिंग यांच्या घरांवर हल्ले झाले. जेलभरो आंदोलनं झाली. तुरुंग अपुरे पडू लागले. १६ सप्टेंबरला सामंतांनी विधान भवनावर दीडलाख कामगारांचा प्रचंड मोठा मोर्चा नेला. त्यादिवशी धरण फुटून सर्वत्र पाणी व्हावं तसा जिकडे तिकडे कामगार दिसत होता.\nपण या सगळ्याचा सरकारवर काहीही परिणाम झाला नाही. या लढ्यापेक्षा जुलै महिन्यात अमिताभ बच्चन अपघातात जखमी होऊन ब्रीच कॅण्डी हॉस्पिटलमध्ये दाखल झाला , ही बातमी मोठी झाली होती. इंदिरा गांधी आणि राजीव गांधी अमिताभला पाहायला मुंबईला आले पण ते क���मगारांना भेटले नाहीत. रामराव आदिकांनी संपात तोडगा काढला होता पण त्यांना केंद सरकारने गप्प बसवलं. काहीही करून सामंतांशी बोलायचंच नाही , हा केंदाचा एक कलमी अजेंडा होता. यात भरडला तो निरपराध गिरणी कामगार.\nअनेक उत्तरप्रदेशीय कामगार भिवंडीला लूम्स चालवायला गेले. अनेकजण आधीच गावी जाऊन बसले होते. पण मुंबईच्या मनिऑर्डरीवर जगणारं कोकण या वाताहतीत अधिकच कर्जबाजारी झालं. मुंबईत तर कामगारांनी दागदागिनेच विकले नाहीत तर स्वत:च्या राहत्या जागा विकल्या. अनेक घरांत फुटके टोप आणि स्टोव्हही राहिले नाहीत. बायकांच्या गळ्यात खोट्या मण्यांची मंगळसूत्रं आली. बाबा मिटिंगवरून येताना काय बातमी आणतात याकडे मुलं आशेने भिरभिरी बघत जागत बसायची आणि उपाशी झोपायची. वह्या-पुस्तकं वाटपाचे कार्यक्रम अनेक झाले , कामगारांना कपडे आणि धान्य वाटप झालं. पण आभाळच फाटलं होतं , तिथे ठिगळ कुठवर लावणार कामगार मिळेल ती कामं करू लागले. भाजी विकू लागले , बिगारी कामाची भीक मागू लागले. या संपाने एक झालं , लोकांना भीक मागायचीही लाज वाटेनाशी झाली. त्यांचा ताठ कणा पुरता मोडून गेला. स्वाभिमान ठेचला गेला. ते खुरडत , लाचार होत मिलच्या दारात काम मागायला आले. मालकांनी आणि रा.मि.म. संघवाल्यांनी त्यांच्याकडून शरणपत्रं लिहून घेतली , त्यात भविष्यात कधीही संप न करण्याची , मिळेल ते काम निमूट करण्याची हमी घेतली होती. ज्यादा काम लादलं होतं. अडीच लाख कामगार होते , परतले तेव्हा लाखच होते. दीड लाख कुठे कुठे गेले.\nआजच्या पिढीला हा इतिहास पुन: पुन्हा सांगावा लागेल. इतिहासात फक्त जेत्यांच नाव राहत. कदाचित गिरणी कामगारही मुंबईच्या नकाशावरून साफ पुसला जाईल. कदाचित नवं नगर उभं करताना त्याचा नरबळी अपरिहार्य असेल. पण त्याची जिगर , त्याचा लढाऊ बाणा , त्याचे श्रम आणि त्याने उभी केलेली गिरणगाव संस्कृती विसरणं ही इतिहासाशी गद्दारी ठरेल. राज्यर्कत्यांच्या क्रूर उदासीनतेमुळे , कामगार संघटनांच्या मतलबी राजकारणामुळे आणि कामगारांच्या मुळावर येणाऱ्या तत्कालीन औद्योगिक परिस्थितीमुळे आज त्याची कबर खणली जाते आहे. हे अख्खच्या अख्खं ‘ मोहोंनजोदडो’ काळाच्या उदरात गडप होत असताना त्या १८ जानेवारीची पुन्हा याद येते आहे. आज त्या खच्चीकरणाच्या प्रक्रियेला पंचवीस वर्षं होताहेत म्हणे\n(मराठीसृष्टीच्या आर्का��व्हजमधून – फेसबुकवरुन फॉरवर्ड झालेला लेख )\nमराठीसृष्टीच्या मुख्य वेबपोर्टलवर जाण्यासाठी\nसुवेळा माची-किल्ले राजगड-सह्याद्री-दख्खनचं पठार-महाराष्ट्र\nश्री अन्नपूर्णाष्टकम् – १\nकाळानुसार बदललेले सासू सून नाते – शाब्दिक खेळ\nकसे वागायचे मला कधी समजलेच नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://bhandarisamaj.com/index.php/vadhu-var-mandal/2013-12-20-11-27-41", "date_download": "2020-05-29T13:15:00Z", "digest": "sha1:SWXCKKZ4ZP5TKYAJPL7FWZ4Z2CI4BNZW", "length": 3033, "nlines": 47, "source_domain": "bhandarisamaj.com", "title": "वर - Bhandari Samaj", "raw_content": "\nरोहित प्रकाश बोरकर mc/१९८७/८६९ 25\nअंजिक्य अनंत लाड MC/१९९०/८६८ 169\nरोहीत विजय गांधी MA/१९९३/८६७ 110\nयशवंत दिनानाथ वराडकर MC/१९८५/८६६ 130\nसचिन सुरेंद्र शिवलकर MC/१९९१/८६५ 121\nमदन सुभाष खडपे MC/१९८७/८६४ 112\nअमोल यदुनाथ मिठबावकर MC/१९८८/८६२ 234\nसंदीप मधुसूदन जाधव MC/१९७९/८६३ 124\nकुणाल मनोहर सांगळे MC/१९८५/८६१ 184\nसंदेश भगवान करलकर MD/१९८०/८६० 138\nवधु - वर नोंदणी सुरु आहे.\nसुचना : वधु-वर सुचक नोंदणी केल्यानंतर कृपया वधु-वरांनी तसेच पालकांनी थेट वधु किंवा वरांना त्यांच्या कार्यालयात किंवा वैयक्तीक संपर्क करू नये.\nश्री. साईनाथ धोंडू करगुटकर\nश्री. संतोष कृष्णा रुमडे\nश्री. दिलीप मोतीराम सावंत\nश्री. भालचंद्र मनोहर घारे\nश्री. प्रविण दत्ताराम कामत\nश्री. हेमचंद्र विठ्ठल राठीवडेकर\nश्री. कृष्णाजी भिकाजी ढवळ\nपुरस्कार प्राप्त व्यक्तीचा समाज्याच्या वतीने सत्कार\nसभासदांची वार्षिक कौटुंबिक सहल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Beginning-of-the-Convention/m/", "date_download": "2020-05-29T12:33:25Z", "digest": "sha1:6TKXDD7VSTCZTEK3RPGBIWYPHLDM6UPX", "length": 5335, "nlines": 48, "source_domain": "www.pudhari.news", "title": " गदारोळाने अधिवेशनाची सुरुवात | पुढारी\t", "raw_content": "\nआपला जिल्हा निवडा अहमदनगर औरंगाबाद बेळगाव गोवा जालना कोल्हापूर कोकण मराठवाडा मुंबई नाशिक पुणे सांगली सातारा सोलापूर विदर्भ\nआपला जिल्हा निवडा अहमदनगर औरंगाबाद बेळगाव गोवा जालना कोल्हापूर कोकण मराठवाडा मुंबई नाशिक पुणे सांगली सातारा सोलापूर विदर्भ\nहिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्य सरकारला विरोधकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. शिवाय प्रसारमाध्यमांवर निर्बंध आणल्याने प्रतिनिधींनी विधानसौध परिसरात निदर्शने केली.\nअधिवेशन सुरू होताच विरोधी पक्षनेते सिद्धरामय्यांनी पूरग्रस्तांचे पुनर्वसन व त्यांच्या सम��्यांवर चर्चा करण्याची मागणी केली. पण, सभापती विश्वेश्वर हेगडे कागेरी यांनी कार्यसूचीप्रमाणे कामकाज होणार असल्याचे सांगितले. मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी पूरस्थितीबाबत चर्चेसाठी तयार असल्याचे सांगितले. मात्र, त्यावर सुरुवातीला चर्चा नको असे स्पष्ट केले. यावरून सत्तारूढ व विरोधी आमदारांत गदारोळ झाला.\nदरम्यान, पहिल्या दिवशी नियमाप्रमाणे नुकत्याच दिवंगत झालेल्या नेत्यांना, मान्यवरांना श्रद्धांजली वाहण्यात आली. बेळगावचे म. ए. समितीचे माजी आमदार अर्जुनराव हिशोबकर यांनाही अधिवेशनावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली.\nमहाराष्ट्रातील बाराशे नागरिक युएईत अडकले; मुंबईत येण्यासाठी मागितली परवानगी\nयंदा आषाढी वारीला पायी दिंडी नाही, आळंदी, देहूच्या पादुका दशमीला पंढरपूरला जाणार\nअन् माकडांनी हिसकावले कोरोना रूग्‍णांचे सॅम्‍पल\nकोल्हापूर : साईबाबा स्वतः भक्तांशी बोलतात; असा बहाणा करून फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश\nछत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांचे निधन\nजळगाव : २४ कोरोना बाधित रुग्णांची भर\nकेडीएमसी मुख्यालयाला कोरोनाची लागण\nसोनू सूदनंतर स्वराचा मजुरांना मदतीचा हात\nपरळीत नायब तहसीलदारांना मारहाण\nकोरोना मयत रुग्णावर अंत्यसंस्कार केल्यानंतर कोरोना वॉरियर काय करतात\n© 2017 पुढारी न्यूज\n© 2017 पुढारी न्यूज", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/editorial/manasa/former-india-fast-bowler-shantkumar-sreesanth-who-was-banned-for-spot-fixing/articleshow/70782823.cms?utm_source=mostreadwidget&utm_medium=referral&utm_campaign=article4", "date_download": "2020-05-29T14:46:13Z", "digest": "sha1:PKOAJURIDUERHBBYS67ZUYVJOQYEHDAF", "length": 8424, "nlines": 86, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nस्पॉट फिक्सिंगप्रकरणी कायमची बंदी घालण्यात आलेला भारताचा माजी वेगवान गोलंदाज शांताकुमारन श्रीशांतचा क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याचा मार्ग आता मोकळा झाला असला तरी हा दिलासा औटघटकेचा आहे.\nस्पॉट फिक्सिंगप्रकरणी कायमची बंदी घालण्यात आलेला भारताचा माजी वेगवान गोलंदाज शांताकुमारन श्रीशांतचा क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याचा मार्ग आता मोकळा झाला असला तरी हा दिलासा औटघटकेचा आहे. बीसीसीआयचे आचार��ंहिता अधिकारी डी. के. जैन यांनी त्याच्यावरील आजीवन बंदी सात वर्षांवर आणली आहे. त्यामुळे ही बंदी १३ सप्टेंबर २०२० ला संपेल. श्रीशांत भारतासाठी २०११ मध्ये शेवटचा सामना खेळला. अर्थात, आता या निर्णयामुळे त्याचे खरोखरच पुनरागमन होईल का, ही शंका आहे. कारण त्याने पस्तिशी पार केली आहे. यापूर्वी अजय जडेजावर बुकींशी कथित संबंधांवरून बंदी लादली होती. त्यालाही क्लीन चीटनंतरही पुनरागमन करता आले नव्हते. बंदीमुळे तशीही श्रीशांतची क्रिकेट कारकीर्द यापूर्वीच संपली आहे. तापट स्वभाव व बेताल वागण्यामुळे तो नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडला. स्पॉट फिक्सिंगमुळे तर त्याची प्रतिमा कलंकित गोलंदाज म्हणूनच झाली. ‘मॅच फिक्सिंग’च्या आरोपानंतर श्रीशांतच्या कारकिर्दीला ओहोटी लागली. क्रिकेटमधील अनेक मित्रही दुरावले. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवले होते, तेव्हा भारतीय गोलंदाजीची स्थिती सुधारेल, अशी अटकळ बांधली जात होती. दुर्दैवाने, बेफिकीर स्वभावामु‌‌ळे श्रीशांतच्या गोलंदाजीचीच नाही, तर आयुष्याचीही लय हरवली. हरभजनसह अनेक वरिष्ठ खेळाडूंच्या रोषालाही त्याला सामोरे जावे लागले. अपरिपक्व खेळाडू म्हणून त्याची संभावना झाली. बंदी उठल्यानंतर आनंदित झालेल्या श्रीशांतचा कसोटी सामन्यात शंभर गडी टिपण्याचा मानस आहे. मात्र, आता संधी मिळूनही त्याला कितपत फायदा घेता येईल, याची शंका आहे. त्यामुळे परदेशातील स्पर्धांचे मार्ग त्याला शोधावे लागतील. अर्थात, बंदी गेली तरी कलंकित गोलंदाज हा शिक्का त्याला पुसता येणार नाही, हेही तेवढेच खरे\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nस्पॉट फिक्सिंग शांताकुमारन श्रीशांत भारताचा माजी वेगवान गोलंदाज गोलंदाज spot-fixing shantkumar sreesanth former india fast bowler Bowler\nस्थलांतरितांसाठी धावली ठाण्याहून रेल्वे\nपुणेकरांनी नगरचे पाणी पुन्हा अडविले; राम शिंदेचा आरोप\n राज्य सरकार देणार आर्थिक पॅकेज", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://ramprahar.com/14507/", "date_download": "2020-05-29T14:06:54Z", "digest": "sha1:TUZXLF5SMWVMCVVLGH2DGOVDRJFQI7GM", "length": 8254, "nlines": 123, "source_domain": "ramprahar.com", "title": "म्हसळ्यातील वाहतूक कोंडीची समस्या का��म - RamPrahar - The Panvel Daily Paper", "raw_content": "\nमुंबई – नवी मुंबई\nपोलादपूरमध्ये अर्धा-पाऊण किलोचे पेरू\nरायगडात नवीन 87 विंधण विहिरी\nधूळ वाफेच्या पेरणीला सुरुवात\nमुरूडमध्ये पर्स चोरांना अटक\nकर्जतमधील पुलांची कामे प्रगतिपथावर\nआमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्या हस्ते गोरगरिबांना भाजपतर्फे अन्नदान\nरायगडात 56 रुग्ण वाढले; दोघांचा मृत्यू\nलोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर\nHome / महत्वाच्या बातम्या / म्हसळ्यातील वाहतूक कोंडीची समस्या कायम\nम्हसळ्यातील वाहतूक कोंडीची समस्या कायम\nरस्त्याच्या दुतर्फा अनधिकृत पार्कींग व पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे म्हसळा शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सातत्याने वाढत आहे. शहरातील मुख्य रस्त्यालगत अनधिकृतपणे वाहने उभी करणे, हातगाडी लावणे, टपर्‍या, बांधकामे, बाजारपेठेत असणारी उनाड गुरे या सर्वच कारणाने म्हसळा शहरातील पाभरे नाका ते दिघी नाका या परिसरांत सातत्याने वाहतूक कोंडी होत असते. मुख्य रस्त्यासह शहरांतील अंर्तगत रस्त्यांचीसुद्धा तीच स्थिती आहे.\n– श्रीवर्धन, दिवेआगर, हरिहरेश्वर परिसरांतून परतीच्या प्रवासाला निघालेले पर्यटक म्हसळा बाजारपेठेत कधीही कुठेही कसेही आपली वाहने थांबवित असल्यानेही म्हसळ्यात वाहतूक कोंडी होते.\n-रितेश अय्यंगार, नागरिक, म्हसळा\nम्हसळा ग्रुपग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा मिळाला. नगरपंचायतीने शहरांत वन वे, टू व्हिलर व फोर व्हिलर पार्किंग, रिक्षा स्टँडची सुविधा तयार करणे प्राधान्याचे व महत्वाचे आहे.\n-विवेक सहस्त्रबुध्दे, नागरिक, म्हसळा\nPrevious आयुष्यमान भारत योजना लाभदायी -नगराध्यक्षा प्रीतम पाटील ; पेणमधील 517 नागरिकांना विमा सरंक्षण पत्राचे वाटप\nNext उरण येथे ईद मीलन उत्साहात\nपोलादपूरमध्ये अर्धा-पाऊण किलोचे पेरू\nरायगडात नवीन 87 विंधण विहिरी\nधूळ वाफेच्या पेरणीला सुरुवात\nमुरूडमध्ये पर्स चोरांना अटक\nमुरूड : प्रतिनिधी – मोबाइल असलेली पर्स चोरल्याप्रकरणी दोन जणांना मुरूड पोलिसांनी अटक केली असून, …\nपोलादपूरमध्ये अर्धा-पाऊण किलोचे पेरू\nरायगडात नवीन 87 विंधण विहिरी\nधूळ वाफेच्या पेरणीला सुरुवात\nमुरूडमध्ये पर्स चोरांना अटक\nकर्जतमधील पुलांची कामे प्रगतिपथावर\nरायगड सुरक्षा मंडळात एक हजार सुरक्षा रक्षकांची होणार भरती\nकर्जतमध्ये राष्���्रवादीच्या संवाद सभेचा फज्जा\nतटकरेंवर भरवसा नाही, नाईलाज म्हणून पाठिंबा\nरामशेठ ठाकूर राष्ट्रवादीत जाणार असल्याचे वृत्त निराधार आणि खोडसाळच\nकर्जतमधील गावठी कट्टे बनविण्याचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त\nबारणे यांना निर्णायक आघाडी देणार; वर्षा बोराडे यांची ग्वाही\nपाणदिवे येथे करिअर गाईडन्सचे आयोजन\nविसपुते अध्यापक महाविद्यालयाची स्नेहकुंज आधार घराला भेट\nपोलादपूरमध्ये अर्धा-पाऊण किलोचे पेरू\nरायगडात नवीन 87 विंधण विहिरी\nधूळ वाफेच्या पेरणीला सुरुवात\nमुरूडमध्ये पर्स चोरांना अटक\nकर्जतमधील पुलांची कामे प्रगतिपथावर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=17171", "date_download": "2020-05-29T13:08:38Z", "digest": "sha1:CBN34HQZ3ONX7RKBSLK4IC6LORB3DKXA", "length": 14612, "nlines": 83, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nनिकाल अवघ्या काही तासांवर, उत्सूकता शिगेला : उमेदवार, कार्यकर्त्यांमध्ये दावे - प्रतिदावे\n- अनेकांची डिपाॅझीट जप्त होणार\nप्रतिनिधी / गडचिरोली : राज्यात महिनाभरापासून सुरू असलेल्या विधानसभा निवडणूकीच्या रणधुमाळीला उद्या पूर्णविराम मिळणार आहे. सोमवार २१ ऑक्टोबर रोजी मतदान पार पडल्यानंतर उद्या २४ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजतापासून उमेदवारांच्या भाग्याचा फैसला होणार असून राज्यभरात उत्सूकता शिगेला पोहचली आहे. सर्वच उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते निवडूण येण्याबाबत दावे - प्रतिदावे करीत आहेत तर काही ठिकाणी अतिउत्साही कार्यकर्त्यांनी उमेदवारांच्या अभिनंदनाचे बॅनरसुध्दा लावल्याच्या घडामोडी आज दिवसभर घडत आहेत.\nनिवडणूक आयोगाने निवडणूक जाहिर केल्यापासूनच निवडणूकीत मोठ्या प्रमाणात चुरस दिसून येत होती. अनेक घडामोडी झाल्या. पक्षांतर झाले. उमेदवारी मिळविण्यासाठी धडपड झाली. अनेक पक्षांमध्ये बंडखोरीही झाली. आरोप - प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या गेल्या. अनेकांनी अपक्ष निवडणूक लढविली. आता उद्या या सर्वच घडामोडींचा निकाल लागणार आहे.\nसर्वच पक्षाच्या उमेदवारांनी आपण जिंकणार असा दावा केला आहे. कार्यकर्तेसुध्दा गुलाल उधळणारच, अशा विश्वासावर आहेत. मात्र जीव तोडून दावे करणाऱ्या अनेक उमेदवारांचे डिपाॅझीटही उद्या जप्त झालेले असेल. काही उत्साही उमेदवार व कार्यकर्त्यांनी जल्लोषाची तयारीसुध्दा करून ठेवली आहे. ढोल - ताश��� पथके, डिजे आरक्षित करून ठेवल्याचीही माहिती आहे. काही उमेदवारांनी भव्य मिरवणूकांचेही नियोजन केले आहे. मात्र कोणाला मिरवणूकीत मिरविण्याची संधी भेटते आणि कोण पराभव मान्य करतो, याकडे संपूर्ण मतदारांचे व देशवासीयांचे लक्ष लागले आहे.\nVNX मराठी न्यूज चॅनल\nगृह विलगीकरण म्हणजे काय \nकाँग्रेसच्या मुलाखत घेणाऱ्या समितीमध्ये ईच्छुकांचाच अधिक भरणा, निवड समितीवर माजी खासदार पुगलीया गटाचा आक्षेप\nगडचिरोली जिल्हा परिषद अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत सामान्य प्रशासन विभागाच्या चमूला व्दितीय क्रमांक\nउपराजधानीच्या विकासासाठी राज्य शासन कटीबध्द : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे\nशिवसेनेच्या बॅनरवर आदित्य ठाकरे महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते म्हाडाच्या घरांची सोडत\nराज्यातील अपूर्णावस्थेत असलेली बांधकामे पूर्ण करण्यास प्राधान्य : सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण\nओबीसी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांना सामोरे जाण्यासाठी सारथी सारखी स्वतंत्र संस्था निर्माण करा\n'जैश' च्या निशाण्यावर पंतप्रधान मोदी, डोभाल ; दहशतवादी हल्ल्याची धमकी\nमाजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या पार्थिवावर दुपारी ३ वाजता होणार अंत्यसंस्कार\nअसोलामेंढा प्रकल्पाचे विस्तारीकरण : मूल,पोंभूर्णा व सावलीतील ८२ गावांना संजीवनी\nमहाराष्ट्रात ३० एप्रिलपर्यंत लॉकडाउन कायम राहणार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nकोरोना : चंद्रपूरमध्ये कोरोनाचा १ रुग्ण असल्याची पोस्ट फेक\nगडचिरोली पत्रकार संघाची राजकीय संघावर मात\nस्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कोटगल येथे पकडली ३ लाख ८७ हजारांची दारू\nलोकसभेत ३५१ विरुद्ध ७२ मताने कलम ३७० रद्द करण्याचं ऐतिहासिक विधेयक मंजूर\nव्हायरल झालेला वाघाचा ‘तो’ फोटो मुडझा - वाकडी परिसरातील नाही\nपोर नदीपात्रात आढळले युवतीचे प्रेत, हत्या करण्यात आल्याचा संशय\nआजपासून संसदेचे हिवाळी अधिवेशन ; अधिवेशनात महत्त्वाचे विधेयक आणले जाणार\nअशोक नेते व सुनील मेंढे यांच्याविरूद्धच्या याचिकांवर सुनावणी सुरू\nधानोरा व चामोर्शी तालुक्यात दोन जण वाहून गेले, आरमोरी तालुक्यात आणखी १६ जणांना वाचविले\nचंद्रावर १ लाख ८१ हजार ४३६ किलो मानवनिर्मित कचरा \nजालियनवाला बाग हत्याकांडाबद्दल इ���ग्लडमधील कॅटरबरी चर्चच्या आर्चबिशप जस्टीन वेल्बी यांनी मागितली माफी\nट्रक चालकाला लुटणाऱ्या सहा आरोपींना २४ तासात अटक\nचंद्रपुरातील बड्या कोळसा व्यापाऱ्यांचे घर , कार्यालय आणि कोळसा डेपोंवर आयकर विभागाचा छापा\nआलापल्ली येथील दोन युवक प्राणहिता नदीत बुडाले\nनागरिकांनी तांदळाबाबत गैरसमज करुन घेवू नये : जिल्हा पुरवठा अधिकारी\nदेशातील पहिल्या महिला पोलीस महासंचालक कांचन चौधरी यांचे निधन\nवनरक्षक, वनपाल, वनकर्मचारी व वनमजूरांच्या समस्या सोडवा\nभामरागड येथील पुरग्रस्तांशी आ. राजे अम्ब्रीशराव महाराज आत्राम यांनी साधला संवाद\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हेलिकॉप्टर हेलिपॅडवरील मातीत रुतले\nकोरची येथील शेतकऱ्याचे धान पुंजने जळून लाखोंचे नुकसान\nराज्यातील संगणक परिचालक १९ ऑगस्ट पासून बेमुदत कामबंद आंदोलन करणार\nमुंबईत दुकानदाराने चॉकलेट देण्याच्या बहाण्याने ६ वर्षीय मुलीवर केला बलात्कार\nवसतिगृहात महिला अधीक्षक नसल्याने १०० मुलींनी सोडली शाळा\nउरी सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन : गोळीबारात लष्करी अधिकारी शहीद\nब्रम्हपुरी, पडोली पोलिसांनी केली दारूतस्करांविरूध्द कारवाई\nपुलवामा हल्ल्यामागे ‘जैश-ए’मोहम्मद या दहशतवादी संघटनेचाच हात : इमरान यांची कबुली\nपूरग्रस्त गुंडूरवाही व पोयरकोटी गावांची परिस्थिती बिकट\nराज्यातील सर्व दिव्यांगांना एक महिन्याचे रेशन, स्वच्छता किट घरपोच मिळणार : मंत्री धनंजय मुंडे\nभामरागडमधील प्रयास महिला गट करीत आहे दररोज १ हजार व्यक्तींच्या जेवणाची व्यवस्था\nराष्ट्रपती भवनात कोरोनाचा शिरकाव : २५ कुटुंबियांचे विलगीकरण\nगडचिरोलीचे तत्कालिन प्रकल्प अधिकारी हरिराम मडावी यांच्यासह आठ संगणक प्रशिक्षण संस्थांच्या संचालकांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल\nबसस्थानकावर बसची वाट पहात उभ्या असलेल्या तरुणीवर अ‍ॅसिडहल्ला : गोंदिया जिल्ह्यातील घटना\nकापसाची जिल्ह्याबाहेर वाहतुक करण्याकरीता ४० वाहनांना ई-पास प्रशासनाकडून मंजूर\nकरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत एमपीएससीच्या स्पर्धा परीक्षा काही काळासाठी स्थगित\nसाडेचार कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करून बँक ऑफ महाराष्ट्र शाखेची फसवणूक करणाऱ्याला पाच वर्ष सक्तमजुरी\n२१ ऑगस्टपासून 'महाजनादेश यात्रे' चा दुसरा टप्पा\nअज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी\nशासकीय आदिवासी वसतिगृहातील व्यवस्था समाधानकारक : ना. डॉ. परिणय फुके\nगाजियाबादमध्ये गोळ्या झाडून भाजप नेत्याची हत्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.newsmarathi24.com/?p=16881", "date_download": "2020-05-29T12:28:20Z", "digest": "sha1:RE5M77I5WKCAQKEMUM2EAQIBVVA5CPCM", "length": 6907, "nlines": 131, "source_domain": "www.newsmarathi24.com", "title": "कंटेनरच्या धडकेत कागल जवळ एकजण ठार | News Marathi 24", "raw_content": "\nHome अधिक गुन्हे कंटेनरच्या धडकेत कागल जवळ एकजण ठार\nकंटेनरच्या धडकेत कागल जवळ एकजण ठार\nपावसाच्या बचावासाठी रस्त्याच्या बाजूला झाडाखाली थांबलेल्या दोन दुचाकीस कंटेनरने धडक दिली.\nया भीषण अपघातात किरण पाटील वय २२ रा. रेंदाळ ता.हातकणंगले हे जागीच ठार झाले.\nतर एक महिलेसह दोघे जण जखमी झाले हा अपघात मंगळवारी चार च्या सुमारास महामार्गावर\nPrevious articleमहिलांना मुख्य प्रवाहात सामील करुन सक्षम करणे हेच ध्येय : सौ.विजयालक्ष्मी प्रकाश आबिटकर\nNext articleहुतात्मा काकासो शिंदे यांना गारगोटी येथे आदरांजली\nनांदेड मध्ये मठाधीपती सह सेवेक-याचा खून \nवाठार येथे अपघातात एक जण ठार \nइचलकरंजीत लाख रुपयांचा गुटखा जप्त \nराजू शेट्टी – राजे समरजितसिंह घाटगे यांची भेट\nमुंबईहून आलेला आणि कर्नाटकातील गावी जाणारा एकजण कोरोना पाॕझीटिव्ह \nआजरा तालुक्यातील इटे गावच्या शेतकऱ्याचा पुरात बळी \nपाकचे माजी लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ यांना होणार मृत्यूदंड: पाकच्या विशेष न्यायालयाचा आदेश\nमहानगरातील सर्व खासगी कार्यालये बंद राहणार; मुख्यमंत्री\nभाजपच्या ‘या’ नेत्याची खासदारकी धोक्यात….\nमुख्यमंत्र्यांनी मागवल्या फडणवीसांच्या काळातील फाईल…\nगोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीमधील परप्रांतीय रवाना \nमुशर्रफ यांचा मृतदेह तीन दिवस इस्लामाबादमधल्या चौकात लटकवून ठेवा– न्यायालय\nआर.अश्विनने केला ३५० विकेटचा टप्पा पूर्ण\nप्लॅस्टिक वापर करणाऱ्या सात व्यापाऱ्यांना महानगरपालिकेकडून दंड\nबांबवडेकर करणार गणेशोत्सव लहान; पूरग्रस्तांना करणार मदत\nशिरोली एमआयडीसीतील कामगारांचे बहुतेक सर्व कारखानदारांकडून वेतन अदा : स्मॅक अध्यक्ष...\nआता हिंदुस्थान आणि चीन हे देश तेलखरेदीसाठी बायर्स ब्लॉकच्या तयारीत\nबामणे (ता.भुदरगड) येथे नराधम पित्याने अकरा वर्षाच्या मुलीला ठार मारले \nअसा बॉम्ब फोडेन की, महाडिकांना प्रचा�� थांबवावा लागेल – महसूलमंत्री चंद्रकांतदादा...\nबालिंगा पुलास भेग नव्हे तर प्रसरण गॅप ; निवासी उपजिल्हाधिकारी संजय...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/business/real-estate-news/lord-column/articleshow/71669514.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article2", "date_download": "2020-05-29T14:36:19Z", "digest": "sha1:744SYP5KCM25RGYBNGY52ZROFOK5DJP2", "length": 13770, "nlines": 98, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nस्वयंपुनर्विकासात अनेक फायदे आहेतचंद्रशेखर प्रभु...\nस्वयंपुनर्विकासात अनेक फायदे आहेत\nमुंबईच्या पश्चिम उपनगरातील बोरीवली पूर्व येथे आमची नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्था आहे. मूळ म्हाडा इमारत असून भूखंडाचे क्षेत्रफळ १२४६.३३ मीटर असे आहे. इमारतीमध्ये ए आणि बी विंग मिळून एकूण ८० सदनिका आहेत. तळमजला अधिक चार मजले अशी ही इमारत ४० वर्षांची जुनी आहे. तळमजल्यावरील सदनिकांचे प्रत्येकी १८८ चौरस फूट तर वरील चार मजल्यांवरील सदनिकांचे प्रत्येकी १९७ चौरस फूट इतके चटई क्षेत्र आहे. आमच्या इमारतीच्या बाजूलाच सारख्याच प्लॉट एरियाची एक इमारत आहे. त्यामध्येही ८० सदनिका आहेत. आम्ही दोन्ही इमारती मिळून एकत्र पुनर्विकास करावयाचे ठरवले आहे. दोन्ही इमारतींचे म्हाडामधून कन्व्हेयन्स (अभिहस्तांतरण) झालेले आहे. तर आम्हाला ३ चटई क्षेत्र निर्देशांकाने प्रत्येक सदनिकाधारकाला राज्य सरकारने ठरविल्याप्रमाणे ५०८ चौरस फूट चटई क्षेत्र मिळेल का आमच्या इमारतीच्या बाजूला ९ मीटर रुंदीचा मोठा रस्ता आहे व दुसऱ्या इमारतीजवळ ६ मीटर रुंदीचा रस्ता आहे. पुनर्विकास केला, तर आम्हाला जीएसटी भरावा लागेल का व तो कोणी भरावा आमच्या इमारतीच्या बाजूला ९ मीटर रुंदीचा मोठा रस्ता आहे व दुसऱ्या इमारतीजवळ ६ मीटर रुंदीचा रस्ता आहे. पुनर्विकास केला, तर आम्हाला जीएसटी भरावा लागेल का व तो कोणी भरावा कॉर्पस निधी व इतर फायदे मिळणार का कॉर्पस निधी व इतर फायदे मिळणार का जर आम्ही आमच्या इमारतीचा स्वयंपुनर्विकास केला, तर चटई क्षेत्र, कॉर्पस निधी यांत फरक पडेल का जर आम्ही आमच्या इमारतीचा स्वयंपुनर्विकास केला, तर चटई क्षेत्र, कॉर्पस निधी यांत फरक पडेल का\nआपली जमीन १२४६ चौरस मीटरची आहे. या जमिनीवर आपल्याला ३ चटई क्षेत्र निर्देशांक मिळतो. १२४६ गुणिले ३ म्हणजे ३७३८ चौ. मी. इतके क्षेत्रफळ. म्हाडामध्ये प्रो रेटा आपल्या इमारतीला किती मिळेल याचा उल्लेख आपण केलेला नाही. सर्वसाधारणपणे तो ५० मीटर प्रति कुटुंबामागे मिळतो. आपल्या वसाहतीला किती प्रो रेटा मिळेल याचा उल्लेख केला असता, तर गणित मांडता आले असते. तरी ५० मीटर धरले, तर ५० गुणिले ८० म्हणजे ४ हजार चौ. मी. प्रो रेटा मिळेल. आधीचे चटई क्षेत्र म्हणजे ३ आणि अधिक हा प्रो रेटा मिळून साधारणपणे ७,७३८ इतके चौरस मीटर होईल. त्यावर ३५ टक्के फंजिबल जर जोडले, तर साधारणपणे दहा ते साडेदहा हजार चौरस मीटर म्हणजेच एक लाख १० ते १५ हजार फूट बांधकाम शक्य होईल. हा आकडा ८०ने भागल्यास साधारणपणे एक हजार २०० ते ३०० चौ. फूट प्रत्येक कुटुंबामागे उपलब्ध होईल. यातून स्वत:करता किती ठेवावे आणि विक्रीकरता किती राखून ठेवावे याचा निर्णय आपल्या सोसायटीच्या सर्वसाधारण सभेत आपण घ्यावा. आपल्या भागात विक्री किती दराने होईल याच्यावरही गणिते अवलंबून असतात. ढोबळ मानाने विचार करायचा झाला, तरी ६५० ते ७०० चौरस फूट प्रत्येक रहिवाशाला मिळू शकेल. अर्थत सध्या घरांची विक्री होत नाही व झाली तरी हव्या तितक्या किमतीतही होत नाही, त्यामुळे हा आकडा कमीजास्त होऊ शकेल. पण बिल्डर देऊ करतो त्यापेक्षा निश्चित १०० ते १५० फूट अधिक चटई क्षेत्र तसेच बिल्डर जेवढा कॉर्पस देऊ करतो, त्याच्या किमान दुप्पट कॉर्पस निधी मिळू शकेल. स्वयंपुनर्विकासात जीएसटीवर सवलत देण्याचे सरकाने मान्य कले आहे, तसेच १० टक्के अधिक चटई क्षेत्र वाढवून देण्याचेही मान्य केले आहे. त्याकरता विकास नियंत्रण नियमावलीत जे बदल करायला लागतील ते अद्यापही झालेले नाहीत. निवडणुकीनंतर ते निश्चित होतील असे सरकारने वेळोवेळी सांगितले आहे. त्यामुळे आपल्याला मिळायचे क्षेत्रफळ हे आणखी १० टक्क्याने वाढेल हे निश्चित. एकंदरीत स्वयंपुनर्विकासात अनेक फायदे तर आहेतच, पण पुनर्विकासासाठी घेतलेल्या कर्जाच्या व्याजावरही ४ टक्के सवलत देण्याचा निर्णयही जाहीर झालेला आहे. मात्र ही सवलत कशी देणार अहेत याचा तपशील अद्यापही उपलब्ध झालेला नाही. तो लवकरच होईल आणि मगच सर्व गोष्टी स्पष्ट होतील.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\n१५ वर्षातलं सर्वात स्वस्त कर्ज; हक्काचं घर घेणं आणखी सो...\nकरोनाः घर खरेदीचा विचार असल्यास लक्षात ठेवा...\n(सोसायटी) शेअर प्रमाणपत्र देताना......\n(घर पाहावे बांधून) दरवर्षी भाडेवाढीचे अधिकार मालकाला ना...\nजमिनीवर नाव चढवणे महत्त्वाचे...\nउद्दिष्टपूर्तीसाठी म्युच्युअल फंडमहत्तवाचा लेख\nविजय मल्ल्याला मोठा झटका\nएअर इंडियाकडून प्रवाशांसाठी मोठी घोषणा\nRBI च्या महत्वाच्या घोषणा\nतर करोनाचा धोका आणखी वाढेल; IMFने दिला इशारा\nGDP वृद्धीला ब्रेक; 'करोना'पाठोपाठ अर्थव्यवस्थेवर महामंदीचे संकट\nप्रसिद्ध ज्योतिषी बेजन दारूवाला यांचे निधन; करोनामुळे मृत्यू\nनिर्बंधाचा अमेरिकेनेही विचार करावा; हाँगकाँग सरकारचा इशारा\nप्रसिद्ध गीतकार योगेश गौर यांचं वयाच्या ७७ व्या वर्षी निधन\nमोदी सरकार २.० : या निर्णयांनी गाजवलं पहिलं वर्ष\n करोनाचे संकट नष्ट करण्यासाठी मंदिरात दिला नरबळी\nविद्या बालननं केली 'नटखट' या शॉर्ट फिल्मची निर्मिती\nडोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटला ट्विटरचा पुन्हा आक्षेप\nचार वर्षात तयार झाला 'हा' चित्रपट; ५ जूनला होणार प्रदर्शित\nया १३ शहरांनी संपूर्ण देशाची चिंता वाढवली\nप्रसिद्ध ज्योतिषी बेजन दारूवाला यांचे निधन; करोनामुळे मृत्यू\n३ हजार रुपयांच्या डिस्काउंटवर मिळतोय हा जबरदस्त फोन, पाहा किंमत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/india-news/scholarships-to-5-crore-minority-students-in-next-5-years-mukhtar-abbas-naqvi/articleshow/69745360.cms", "date_download": "2020-05-29T15:05:23Z", "digest": "sha1:O7U5EADOWPKIEKUXCEV3GR5XRINZCF6D", "length": 13501, "nlines": 150, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "mukhtar abbas naqvi : ५ कोटी अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना देणार शिष्यवृत्ती! - scholarships to 5 crore minority students in next 5 years: mukhtar abbas naqvi | Maharashtra Times", "raw_content": "\nमेळघाटातील पाणीटंचाईचे भीषण वास्तव\nमेळघाटातील पाणीटंचाईचे भीषण वास्तवWATCH LIVE TV\n५ कोटी अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना देणार शिष्यवृत्ती\nमोदी सरकारच्या दुसऱ्या पर्वात अल्पसंख्याक विद्यार्थांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महत्त्वाची पावले उचलण्यात आली आहेत. पुढील पाच वर्षांत पाच कोटी अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय सरकारने घेतला असून या योजनेत ५० टक्के विद्यार्थिनी लाभार्थी असतील, असे केंद्रीय अल्पसंख्याक कार्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी आज सांगितले.\n५ कोटी अल्पसंख्यक विद्यार्थ्यांना देणार शिष्यवृत्ती\nपरप्रांतीय मजुरांनी मानले ...\nमोदी सरकारच्या दुसऱ्या पर्वात अल्पसंख्याक विद्यार्थांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महत्त्वाची पावले उचलण्यात आली आहेत. पुढील पाच वर्षांत पाच कोटी अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय सरकारने घेतला असून या योजनेत ५० टक्के विद्यार्थिनी लाभार्थी असतील, असे केंद्रीय अल्पसंख्याक कार्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी आज सांगितले.\nमौलाना आझाद प्रतिष्ठानच्या ६५व्या सर्वसाधारण सभेनंतर नक्वी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. अल्पसंख्याक समाजाच्या सामाजिक आणि आर्थिक सशक्तीकरणासाठी सरकार कटिबद्ध आहे. विकासाच्या आड येणारी जातीयतेची आणि तुष्टीकरणाची किड नष्ट करून आम्ही सर्वसमावेशक वातावरण तयार केले आहे, असे नक्वी यावेळी म्हणाले.\nअल्पसंख्याक समाजातील ज्या मुलांना काही कारणास्तव शाळा अर्धवट सोडावी लागली. अशा मुलांना शिक्षण आणि रोजगाराभिमुख कोर्स करण्याची संधी दिली जाईल. मदरशांमध्ये हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान आणि कॉम्प्युटरचं शिक्षण मिळावं म्हणून तेथील शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येईल. पुढील महिन्यापासून हा कालबद्ध कार्यक्रम हाती घेतला जाईल, असेही नक्वी यांनी पुढे नमूद केले.\nशिक्षणापासून वंचित असलेल्या दुर्गम भागातील अल्पसंख्याक मुलांसाठी 'पढो और बढो' हे अभियान राबवले जाणार आहे. त्यात मुलींच्या शिक्षणावर प्रामुख्याने लक्ष केंद्रीत केले जाईल, असेही नक्वी म्हणाले.\nIn Videos: ५ कोटी अल्पसंख्यक विद्यार्थ्यांना देणार शिष्यवृत्ती\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\n...म्हणून त्यानं दिली योगींना बॉम्बनं उडवण्याची धमकी; महाराष्ट्र कनेक्शनही उघड\nश्रमिक रेल्वे प्रवासी खाद्यपदार्थांवर तुटून पडले, व्हिडिओ व्हायरल\nस्थलांतरीत मजुरांची दैना न्यायालयालाही पाहवेना; सरकारला विचारला जाब\nमहाराष्ट्रासाठी रोज १२५ श्रमिक ट्रेन सोडण्यास तयार, रेल्वेमंत्र्यांचे CM ना आव्हान\nमहाराष्ट्र सरकारने मुजरांचा छळ केला, उत्तर प्रदेश सरकारचा आरोप\nवऱ्हाडी करोनाग्रस्त; नव�� जोडपं लग्नानंतर क्वारंटाइन\nगावी जाण्यासाठी धारावीत श्रमिकांची मोठी रांग\nकरोनायोद्धयांच्या मदतीसाठी विद्यार्थांने तयार केला रोबोट\nरेशन मिळत नसल्यानं महिलांचा ठिय्या\nकोविड सेंटर उभारलंय, पण वैद्यकिय कर्मचारीच नाहीत\n५० दिवसांची मेहनत लॉकडाऊन ४.०मुळं वाया गेली\nलडाखमध्ये आतपर्यंत घुसण्याचा चिनी सैनिकांचा डाव होता\nपुलवामातील स्फोटकांनी भरलेली कार हिजबुलच्या दहशतवाद्याची; भावाला अटक\nमोदी सरकार २.० : या निर्णयांनी गाजवलं पहिलं वर्ष\n करोनाचे संकट नष्ट करण्यासाठी मंदिरात दिला नरबळी\nया १३ शहरांनी संपूर्ण देशाची चिंता वाढवली\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\n५ कोटी अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना देणार शिष्यवृत्ती\nविमान अपहरणाची अफवा अंगाशी; जन्मठेपेची शिक्षा...\nबेपत्ता विमान एएन-३२ चे अवशेष दिसले; शोधमोहिमेला वेग...\nडॉ. वीरेंद्र कुमार लोकसभेचे हंगामी सभापती...\n काँग्रेसमध्ये हंगामी अध्यक्षाच्या हालचाली...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/nagpur-vidarbha-news/nagpur/law-violation-in-mutton-market/articleshow/69258037.cms", "date_download": "2020-05-29T14:54:55Z", "digest": "sha1:ZBZAPTRHRNX2T5L2EYNGD7X6ZGKHX37V", "length": 9203, "nlines": 92, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमटन मार्केटमध्ये नियमांचे उल्लंघन\nइतवारीस्थित मटन मार्केटमध्ये अतिशय घाणेरड्या वातावरणात पशूंची कत्तल करण्यात येत असून, हेच मांस बाहेर विक्रीसाठी पाठविले जाते. मांसाहारीच्या आरोग्यासाठी हे हानीकारक आहे. शहरातील पशुप्रेमींच्या आकस्मिक पाहणीत ही बाब उघडकीस आली.\nम.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर\nइतवारीस्थित मटन मार्केटमध्ये अतिशय घाणेरड्या वातावरणात पशूंची कत्तल करण्यात येत असून, हेच मांस बाहेर विक्रीसाठी पाठविले जाते. मांसाहारीच्या आरोग्यासाठी हे हानीकारक आहे. शहरातील पशुप्रेमींच्या आकस्मिक पाहणीत ही बाब उघडकीस आली.\nमानद पशू कल्याण अधिकारी करिष्मा गिलानी व त्यांच्या सहकाऱ्यांनी तहस��ल पोलिसांसह अलीकडेच इतवारी येथील मटन मार्केटला भेट दिली. त्यावेळी तेथील दृश्य भयावह आणि किळसवाणे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. नियमानुसार एका प्राण्यासमोर दुसऱ्या प्राण्याला कापता येत नाही. मात्र, येथे सर्रास तसा प्रकार सुरू होता. हे पाहून अन्य प्राणी ओरडत होते. दीडशे फुटाच्या एका खोलीत एकाचवेळी जवळपास २० ते २५ प्राण्यांची कत्तल केली जात होती. हा प्रकार पशूक्रूरता नियमाच्या विरुद्ध आहे. वास्तविक, बकरा कापण्यापूर्वी त्याला २४ तास पशू चिकित्सकाच्या निगराणीत ठेवावे लागते. त्या प्राण्याला कुठलाही गंभीर आजार नाही, याची खातरजमा करावी लागते. मात्र, या मार्केटमध्ये पशू चिकित्सकाची सोयच नाही. त्यामुळे प्राण्यांची तपासणी होत नाही. कापण्यापूर्वी प्राण्यांना ज्या खोलीत ठेवले जाते तेथे चारा- पाण्याची व्यवस्था करावी लागते. मात्र, या ठिकाणी छोट्याशा अस्वच्छ खोलीत हे बकरे बांधून ठेवले होते व चारा किंवा पाण्याची कुठलीही व्यवस्था त्या ठिकाणी नव्हती, असे गिलानी यांनी म्हटले आहे.\nनियमानुसार बकरी आणि ३ महिन्यांपर्यंतचे पिल्लू यांना कापता येत नाही. मात्र, या ठिकाणी एक बकरी तिच्या पिलासह बांधलेली पथकाला आढळली. यावेळी तहसील पोलिसांनी पंचनामा केला. गिलानी यांनी येथील परिस्थितीबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त तसेच 'पीपल्स फॉर अॅनिमल'च्या संस्थापक मनेका गांधी यांना पाठविला आहे. महापालिकेने हा बाजार स्वच्छ करावा व येथे नियमांचे पालन होईल याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी गिलानी यांनी केली आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nविदर्भात टोळधाड; संत्रा, मोसंबी, भाजीपाला केला फस्त...\nमंडळ नको, विदर्भ द्या\nविदर्भात उष्णतेचा कहर सुरुच, २ दिवस ऑरेंज अलर्ट...\nवादळी पावसानंतर विदर्भात उष्णतेची लाट; अकोला जगात चौथे ...\nमुंढेंची चौकशी करून कारवाई करा...\nपाणी टंचाईसाठी ९१ कोटींचा आराखडामहत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nस्थलांतरितांसाठी धावली ठाण्याहून रेल्वे\nपुणेकरांनी नगरचे पाणी पुन्हा अडविले; राम शिंदेचा आरोप\n राज्य सरकार देणार आर्थिक पॅकेज", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maxmaharashtra.com/max-blog/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%98-%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%9F%E0%A5%87-%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%AA/1438/", "date_download": "2020-05-29T13:52:55Z", "digest": "sha1:LDRT33CDE3G57VBOSLA52UJFETZNGZGO", "length": 29981, "nlines": 122, "source_domain": "www.maxmaharashtra.com", "title": "वाघ एक...संकटे अमाप...! | Max Maharashtra", "raw_content": "\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nअनलिमिटेड – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nअनलिमिटेड – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\nHome मॅक्स ब्लॉग्ज वाघ एक…संकटे अमाप…\nभारतीय जंगलांचा अनभिषिक्त सम्राट आज अनेक संकटांनी घेरला गेला आहे. अवैध्य शिकार, सतत संपणारे-नष्ट होणारे अधिवास, अतिपर्यटन आणि अश्याच अनेक समस्या आज वाघांच्या जीवावर उठल्या आहेत. मागील पाच वर्षातील वाघांच्या मृत्यूचे आकडे बघितल्यास सर्वकाही अगदी स्पष्ट होते. २०१२ साली ७२, २०१३ मधे ६३, २०१४ साली ६६, २०१५ साली ७० आणि २०१६ साली सर्वात जास्त तब्बल १०२ वाघ मृत्युमुखी पडले. २०१६ साली मृत्यू पावलेल्या १०२ वाघांपैकी ४६ वाघांच्या शिकारी झाल्या असल्याचेही स्पष्ट झाले आहे. अगदी २०१७ हे वर्ष सुरु झाल्या झाल्या पहिल्याच महिन्यात आपण दोन वाघ गमावलेत.\n२०१३ मध्ये मेळघाटामध्ये झालेल्या वाघांच्या शिकारीमुळे विदर्भातील व्याघ्र संरक्षणाचे तीन-तेरा कसे वाजले आहेत याची प्रचीती आली. पुढे चौकशीतून निष्पन्न झाले की रणजितसिंग भाटीयाच्या आंतराष्ट्रीय टोळीने संपूर्ण देशभरातील जंगलांमध्ये उच्छाद मांडला होता. मुळात देशभरात वन्यजीव संवर्धनाचे व संरक्षणाचे जे प्रयत्न सुरु आहेत ते सदोष आहेत हे मागील ५-१० वर्षात वारंवार सिद्ध झाले आहे.\n“वाघ एक….संकटे अमाप” अशीच काहिशी आज वाघांची अवस्था झाली आहे. त्यातील काही संकटे वन व वन्यजीव विभाग यांच्या माध्यमातून नक्कीच टाळता येण्यासारखी आहेत. गुन्हे घडतच असतात, पण गुन्हे घडूच नयेत म्हणून काही उपाययोजना केल्या जाऊ शकतात हे आपण सपशेल विसरलोय. “Prevention is better than cure” ही म्हण आपण नेहमीच बोलतांना वापरतो पण प्रत्यक्षात मात्र आणत नाही.\nविदर्भा वनप्रदेशातील किंवा लगतच्या प्रदेशात ९९% शेतांमध्ये विजप्रवाहित तारांचे कुंपण लावले जाते. हे कुंपण शेतातील पिकांचे वन्यप्राण्यांपासून होणारे नुकसान ट��ळण्यासाठी लावले जाते. अशा प्रकारच्या कुंपणात विजेचा धक्का लागून रोज कित्येक वन्यप्राणी मृत्युमुखी पडत आहेत. अगदीच २०१७ ची सुरवातच Tiger Capital असलेल्या नागपूर मधील खापा वनपरिक्षेत्रात एक वाघीण व दोन सांबर विजेच्या धक्क्याने मृत्यू पावून झाली आहे. यावर उपाय म्हणून सौर उर्जेवर चालणारी विद्युत कुंपणे वापरली जाऊ शकतात. पण ती सहजरीत्या उपलब्ध करून देण्याची जवाबदारी सरकारची आहे. वन विभाग अश्या घटना टाळण्यासाठी प्रयत्नात असतोच, पण खरी जवाबदारी असलेलं विद्युत महामंडळ मात्र अतिशय उदासीन आहे, अश्याप्रकारची कुंपणं शक्यतोवर चोरीची वीज वापरून लावली जातात. चोरीची वीज जरी नाही वापरली तरी विद्युत विभाग देत असलेल्या विजेचा उपयोग अयोग्य प्रकारे होत असेल तर त्यावर कारवाई करण्याची जवाबदारी ही विद्युत विभागाचीच आहे. खरतर नीलगाय, काळवीट, रानडुक्कर अशा प्राण्यांमुळे शेतकऱ्यांना अतिशय त्रास होतो. पण त्यावर त्या वन्यप्राण्यांना ठार करणे हा पर्याय नक्कीच योग्य नाही. मुळात या प्राण्यांची निसर्गातील संख्या का वाढली हे प्राणी शेतशिवारांमध्ये का शिरायला लागलेत हे जाणून घेण्याची आवश्यकता आहे. काळवीट, नीलगाय, रानडुक्कर यासारख्या वन्यप्राण्यांचे नैसर्गिक नियंत्रक असलेल्या प्राण्यांची निसर्गातील संख्या ही अतिशिकार व वास्तव्य ठिकाणांचा ऱ्हास झाल्याने झपाट्याने कमी झाली आहे. चित्ता तर भारतातून नष्टच झाला असे असतांना या तृणभक्षी प्राण्यांची संख्या तर वाढणारच ना हे प्राणी शेतशिवारांमध्ये का शिरायला लागलेत हे जाणून घेण्याची आवश्यकता आहे. काळवीट, नीलगाय, रानडुक्कर यासारख्या वन्यप्राण्यांचे नैसर्गिक नियंत्रक असलेल्या प्राण्यांची निसर्गातील संख्या ही अतिशिकार व वास्तव्य ठिकाणांचा ऱ्हास झाल्याने झपाट्याने कमी झाली आहे. चित्ता तर भारतातून नष्टच झाला असे असतांना या तृणभक्षी प्राण्यांची संख्या तर वाढणारच ना आज आपण या तृणभक्षी प्राण्यांच्या चराईक्षेत्रात सुद्धा अतिक्रमण केल आहे. हजारो-लाखो गुर-ढोर जंगलांमध्ये चराईसाठी नेली जातात. यात आपल्याकडील स्थानिक लोकांची गुर तर आहेतच शिवाय मागील काही वर्षात काठीयावाडी लोकांची हजारो-लाखो गुरे आपल्या भागात आली आहेत. या वन्यप्राण्यांना जंगलात खाण्यालायक गवत व तत्सम चारा नसेल तर ते प्राणी सहजर���त्या उपलब्ध होणारा शेतमाल खाणार नाही तर काय आज आपण या तृणभक्षी प्राण्यांच्या चराईक्षेत्रात सुद्धा अतिक्रमण केल आहे. हजारो-लाखो गुर-ढोर जंगलांमध्ये चराईसाठी नेली जातात. यात आपल्याकडील स्थानिक लोकांची गुर तर आहेतच शिवाय मागील काही वर्षात काठीयावाडी लोकांची हजारो-लाखो गुरे आपल्या भागात आली आहेत. या वन्यप्राण्यांना जंगलात खाण्यालायक गवत व तत्सम चारा नसेल तर ते प्राणी सहजरीत्या उपलब्ध होणारा शेतमाल खाणार नाही तर काय त्यात आपलं सरकार पण ग्रेटच “नुकसान भरपाईच्या नावावर शेतकऱ्याच्या हातात खाकस देऊन मोकळे”. मुळात शेतकऱ्याचे नुकसान न व्हावे यासाठी शेतीशिवाराच्या सभोवतालच्या परिसरात उत्तम चराई क्षेत्र तयार केल्यास शेतात शिरून पिकांच नुकसान करणाऱ्या तृणभक्षी प्राण्यांच्या संखेत नक्कीच घट होईल.\nमागील काही वर्षात विदर्भात नव्याने काही अभयारण्ये घाई-घाईने सुरु झाली आहेत. पण, ही अभयारण्ये वन्यप्राण्यांचे रक्षण करण्यासाठी नव्हे तर त्यांच्या भरवशावर पर्यटन करण्यासाठी तयार झाली आहेत. ही अभयारण्ये परिपक्व होण्याआधीच पर्यटनासाठी फळवली गेली आणि त्यामुळे जे अनिष्ट परिणाम सभोवतालच्या ग्रामीण प्रदेशावर झालेत त्याला जवाबदार कोण अरे किती भागावर पर्यटन कराव याला काही मर्यादा आहे की नाही अरे किती भागावर पर्यटन कराव याला काही मर्यादा आहे की नाही या अति पर्यटनामुळे हजारो वन्यप्राणी मानवाबद्दल Habitual (सवईचे) झाले आहेत. त्यांच्या मनात असलेली मानवाबद्दलची भीती कमी झाली आहे आणि असे निडर झालेले वन्यजीव पर्यटकांसाठी नसतील पण, सभोवतालच्या प्रदेशातील गावकऱ्यांसाठी नक्कीच धोकादायक ठरतील हे वेळीच जाणून घेण्याची गरज आहे.\nवाघ हा प्राणी एकाकी जीवन जगणारा प्राणी असून अतिपर्यटन सुरु असल्याने बरेच वाघ एकांतवासाच्या शोधात गावांच्या जवळपास येतात व तिथे सहज मारता येणार भक्ष म्हणून गुरा-ढोरांवर हल्ला करतात. गावांमधील गुरं-ढोरं वाघाच्या हल्ल्यात ठार होतात तेव्हा त्या मृत जनावरावर विष टाकूनही वाघांचा घात करण्याच्या घटना घडतच असतात. निव्वळ बदला म्हणून या देखण्या व उमद्या जनावराला ठार केलं जातं. काही वेळेस वाघ व इतर प्राणी पाणी पिण्यास येणाऱ्या पाणवठ्यावर पाण्यात सुद्धा विष कालवले जाते आणि यात अनेक वन्यप्राणी आपला जीव गमावतात. मला आठवत��, ज्यावेळी मी या क्षेत्रात एक हौशी विद्यार्थी म्हणून काम करण्यास सुरवात केली, त्यावेळी मी विविध जंगलांमध्ये स्थानिक वन विभागाच्या कर्मचाऱ्यांसह गस्ती करीत असे तेव्हा ते कर्मचारी पाणवठ्यातील पाण्यात विष आहे का याची खात्री करण्यासाठी लिटमस पेपर चा वापर करीत असे, आजकाल मात्र तसे होतांना दिसत नाही.\nकाही विशिष्ट जमातीचे लोक वाघांचे शिकारी म्हणून कुप्रसिद्ध आहेत. त्यांची वाघाला ठार करण्याची पद्धत सुद्धा अतिशय क्रूर आहे. या लोकांचा जंगलाचा व प्राण्यांच्या सवईचा अभ्यास भारी असल्याने कुठल्याही नवीन वनप्रदेशात सुद्धा जाऊन हे लोक लीलया शिकार साधतात. या जमातीकडे लोखंडी सळइंनी बनलेला स्प्रिंग लावलेला एक फास असतो जो साखळीच्या सहाय्याने बांधून ठेवलेला असतो, हा फास वाघाचे आवागमन होत असलेल्या मार्गावर बेमालूमपणे लावला जातो. या फासावर वाघाचा पाय पडल्याबरोबर फासाचा स्प्रिंग निसटून तो फास अतिशय जोरात बंद होतो व वाघाचा पाय त्यात अडकतो. हा फास इतका वेदनादायी असतो की साधारणतः वाघ रात्रभरात वेदनेने विव्हळून मरण पावतो. जर एखादा वाघ जिवंत राहिलाच तर हे लोक त्या वाघाच्या तोंडात लाठी अगदी घश्यापर्यंत खोल घालतात व पूर्ण शरीरावर लाठ्यांनी वार करून या रुबाबदार वाघाला संपवतात. मग तिथेच त्याची कातडी सोलून घेऊन जातात. या जमातीसाठी अभयारण्ये आणी व्याघ्र प्रकल्प म्हणजे एकप्रकारची बँक आहे. तिथे असलेले वाघ मुद्दल असून त्यांच्यापासून प्रजनन होऊन वाढणारे वाघांची पिल्ल वयस्क होऊन एका जंगलातून दुसऱ्या जंगलात जातात ते म्हणजे त्या मुद्दलाच व्याज आहे.हे शिकारी त्या बाहेर पडलेल्या व्याजाचा म्हणजेच नवीन वाघांचा मार्ग अचूक हेरून सापळे लावतात व त्यांची शिकार करतात. कारण अश्या भागांमध्ये सुरक्षा व्यवस्था कमी असते किंवा नसते म्हणजेच या शिकाऱ्यांना कमीत कमी धोका पत्करून शिकार साधता येते. गेल्या काही वर्षात वाघाच्या अवयवांचा हा अवैध व्यापार अगदी उच्चांकावर पोहचला. आंतराष्ट्रीय बाजारात वाढलेल्या मागणीमुळे हे शिकारी अगदी बिनधास्तपणे व्याघ्र प्रकल्पांमध्येसुद्धा शिकार साधू लागलेत हे गेल्या १० वर्षातील घडलेल्या अनेक घटनांमधून सिद्ध झाले आहे. पर्यटन वाढल्याने वाघांच्या सुरक्षेत वाढ होते अश्या फोक्नाड्या मारणाऱ्या सरकारला आणि निवडक कार्य��र्त्यांना हे माहीत नसेल काय हा प्रश्न आज सामान्यांना पडला आहे. आणि अश्या पर्यटनाने जर वाघ सुरक्षित राहले असते, वाघांवर नजर ठेवणे सोप्पी झाले असते, तर उमरेड करहान्डला मधील T१ उर्फ जय नावाचा वाघ बेपत्ता झाला नसता असे माझे प्रामाणिक मत आहे.\nजंगलव्याप्त प्रदेशांजळील गावांमध्ये चितळ, सांबर, ससे, व तत्सम वन्यजीव जिभेचे चोचले पुरविण्यासाठी ताराचे फासे लावून मारले जातात. हे प्राणी मारण्यासाठी जे फासे लावले जातात त्यातच सांबर, चितळ हे प्राणी अडकण्याऐवजी वाघ अडकतो व फाशी लागून मरतो या घटनाही कमी नाहीच. अगदी दीड वर्षापूर्वी मी आणि माझ्या काही साथीदारांनी बोर व्याघ्रप्रकल्पा जवळ्च ५८ अश्याच प्रकारचे फासे शोधून वन विभागाच्या मदतीने जप्त केले होते. विशेष म्हणजे त्या भागात त्यावेळी एक वाघीण तिच्या पिल्लांसह फिरत असल्याचेही निदर्शनात आले होते. वनविभागाचे प्रयत्न कमी आहेत असे माझे मुळीच म्हणणे नाही. पण, हे प्रयत्न योग्य दिशेनी नक्कीच नाही एवढे मात्र खरे.\nनॅशनल टायगर कन्झर्वेशन अॅथारीटी या शासकीय संस्थेने वाघांवर लक्ष ठेवण्यासाठीच्या व्यवस्थांबाबत नुकतेच एका चर्चासत्राचे आयोजन केले होते. या चर्चासत्रात वाईल्ड लाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य वैज्ञानिक वाय. व्ही. झाला यांनी देशात व्याघ्र संरक्षणासाठी केल्या गेलेल्या उपाययोजनांमुळे वाघांची संख्या ६% नी वाढल्याचे सांगितले. सध्याच्या गणनेनुसार २२०० वाघ भारतात आहेत असेही ते म्हणाले. ही बातमी प्रथमदर्शनी आनंददायी भासत असली तरी मुळात वाघांची ही संख्या किती दिवसात वाढली हे जाणून घेतल्यास योग्य ठरेल. ब्रिटीश राजवट असताना वनविभागाचे शास्त्रोक्त पध्दतीने व्यवस्थापन १८६० पासून आपल्या देशात सरू झालं. १९०० साली वाघांची संख्या अंदाजे तब्बल ४० हजार एवढी असल्याच्या नोंदी आहेत. खेळ आणि मनोरंजनाच्या हव्यासापायी या सुंदर वन्यजीवाची शिकार होऊ लागली. पुढे ट्रॉफी, कातडं व नखाच्या व्यापारासाठी वाघ मारले जाऊ लागले. स्वातंत्र्यानंतर वाढत्या लोकसंख्येमुळे वाघांच्या अधिवासावर आक्रमण वाढलं. त्यातून वाघाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला. १९६० साली भारतातील वाघ नामशेष होतील की काय अशी भीती व्यक्त होऊ लागली. त्यामुळे १९७० सालापासून वाघाच्या शिकारीवर संपूर्ण बंदी घालण्यात आली. तत���कालीन प्रधानमंत्री स्व. इंदिरा गांधींनी वन्यजीव संवर्धनाचे महत्व लक्ष्यात घेऊन १९७२ साली भारतात वन्यजीव संवर्धन अधिनियम १९७२ हा कायदा अस्तित्वात आणला. १९७२ साली देशात प्रथमच वाघांची गणना करण्यात आली. या गणनेत केवळ दोन हजार वाघ असल्याचं आढळलं. वाघांची झपाटयाने कमी होणारी संख्या देशासाठी चिंतेचा विषय आहे हे लक्ष्यात घेऊनच वाघांचे अधिवास संरक्षित करण्यासाठी १९७३ पासून देशात व्याघ्र प्रकल्पांची निर्मिती करण्यात आली. २००६ साली केलेल्या व्याघ्र गणनेत वाघांची संख्या फक्त १६५७ एवढी होती. तर २०१० साली १८७५ एवढी वाढली आणि आता २०१७ मध्ये २२००. एकंदरीतच१९७२ च्या २००० च्या आकड्यावरून तब्बल ४४ वर्षांच्या दीर्घ काळात आपण देशातील वाघांची संख्या फक्त दोनशे ने वाढविण्यात यश मिळवले.\n१९०० सालात ४०,००० च्या जवळपास असणारी वाघांची संख्या आज २२०० असतांना आनंद वाटून घ्यावा की दुख: हेच कळायला मार्ग नाही………\nएन्व्हार्मेटल रिसर्च अॅड कन्झर्वेशन सोसायटी इंडिया( ERCS,India)\nPrevious articleएमपीएससी पूर्व परिक्षा अभ्यास टिप्स\nNext articleलढवय्या सिंहाची चिरविश्रांती\n पण राजकारण आणि जातीयता थांबली का\nकरोनाच्या आकड्यांचा खेळ समजून घ्यायला हवा…\nजगण्यावर प्रभाव पाडणारा सिनेमा- द प्लॅटफॉर्म\nकोरोना च्या लढाईतील कर्मचाऱ्यांना 50 लाख रुपयांचं विमा संरक्षण, अजित पवार यांची मोठी घोषणा\nकेंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे कोविड -१९ वर खर्च झालेल्या पैशांची माहिती नाही: अनिल गलगली\nबॉण्डेड डॉक्टरांच्या मानधनात मोठी वाढ, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मोठा निर्णय\nचंद्रकांत पाटील यांनी माफी मागवी भाजपचा खोटारडेपणा उघड,: काँग्रेस\nCovid-19 – भारताची समाज-अर्थ स्थिती आणि आव्हानं\nराज्य सरकार लवकरच पॅकेज देणार: अजित पवार\nपिंपरी चिंचवड साठी वॉर रुम तयार: अजित पवार\n पण राजकारण आणि जातीयता थांबली का\nसंघर्ष दिन: घरात थांबूनच मुंडे साहेबांचं पुण्यस्मरण करा – पंकजा मुंडे\nलोकांना पैसे वाटा: सरकारला घरचा आहेर\nCovid-19 – भारताची समाज-अर्थ स्थिती आणि आव्हानं\nलोकांना पैसे वाटा: सरकारला घरचा आहेर\nकोरोनाचे संकट आणि शेतकरी\nउत्पादित आधारित बाजारभावाचा कायदा करा – डॉ. बुधाजी मुळीक\nव्यापाऱ्यांच्या वह्या आणि हनुमानाचा लंगोट\nगडकरीजी हाच न्याय शेतकऱ्यांसाठी ही लावला तर \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://ramprahar.com/17741/", "date_download": "2020-05-29T13:22:36Z", "digest": "sha1:Z2LGZEXGUKUYZJV2SJHBDKFK47RFVHRG", "length": 11044, "nlines": 120, "source_domain": "ramprahar.com", "title": "फुंडे हायस्कूलचा दिंडी सोहळा - RamPrahar - The Panvel Daily Paper", "raw_content": "\nमुंबई – नवी मुंबई\nपोलादपूरमध्ये अर्धा-पाऊण किलोचे पेरू\nरायगडात नवीन 87 विंधण विहिरी\nधूळ वाफेच्या पेरणीला सुरुवात\nमुरूडमध्ये पर्स चोरांना अटक\nकर्जतमधील पुलांची कामे प्रगतिपथावर\nआमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्या हस्ते गोरगरिबांना भाजपतर्फे अन्नदान\nरायगडात 56 रुग्ण वाढले; दोघांचा मृत्यू\nलोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर\nHome / महत्वाच्या बातम्या / पनवेल-उरण / फुंडे हायस्कूलचा दिंडी सोहळा\nफुंडे हायस्कूलचा दिंडी सोहळा\nउरण : रामप्रहर वृत्त – रयत शिक्षण संस्थेचे तु. ह. वाजेकर विद्यालय फुंडे येथील विद्यार्थ्यांची गुरुवारी (दि. 11) आषाढी एकादशीनिमित्त बोकडविरा गावात वारकरी दिंडी व वृक्षदिंडी उत्साहात झाली.\nआषाढी एकादशी म्हणजे अवघ्या महाराष्ट्रचा पवित्र सोहळा मानला जातो. अवघा महाराष्ट्र विठुरायाच्या जयघोषाने दुमदुमला आहे. या जयघोषात भर म्हणून फुंडे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनीही वारकरी दिंडी व वृक्षदिंडीचे आयोजन केले होते. सकाळी विद्यालयाचे चेअरमन कृष्णाजी कडू, प्राचार्य एम. एच. पाटील, उपमुख्याध्यापक श्री. खाडे सर, पर्यवेक्षक जी. सी. गोडगे, सौ. मांडवकर मॅडम या मान्यवरांच्या शुभहस्ते विठुरायाच्या पालखीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर कु. दीक्षित, प्रीती आणि अमिषा या विद्यार्थिनींनी विठ्ठलाचे अभंग सादर केले. लेझिम पथकाद्वारे विठ्ठल-रखुमाईला अभिवादन करण्यात आले. नंतर विठ्ठलाची आरती होऊन पालखीचे प्रस्थान बोकडविरा गावाच्या दिशेने करण्यात करण्यात आले.\n‘झाडे लावा, झाडे जगवा’ आणि ‘जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल’ अशा घोषणा देत ही वारकरी दिंडी आणि वृक्षदिंडी बोकडविरा गावात पोहचली. बोकडविरा गावचे जागृत देवस्थान म्हणजे गणेश मंदिर येथे दिंडीचे आगमन झाल्यावर बोकडविरा ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ कमिटीने दिंडीचे मनोभावे स्वागत केले. पालखीने श्रीगणेशाचे दर्शन घेतल्यानंतर मंदिरात कु. मृदुला आणि मंदार म्हात्रे या विद्यार्थ्यांनी विठ्ठलाचे अभंग गायले. बोकडविरा गावाच्या सरपंच मानसी पाटील, उपसरपंच शीतल पाटील, सर्व ग्र���मपंचायत सदस्य, ग्रामसुधारणा कमिटी अध्यक्ष सूर्यकांत पाटील, रा. स. पाटील गुरुजी, कृष्णकांत पाटील गुरुजी, यशवंत ठाकूर, लक्ष्मण पाटील, तसेच बोकडविरा गावचे ग्रामस्थ मंडळ यांनी फुंडे हायस्कूलच्या अधिकारी वर्गाचे स्वागत केले. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना अल्पोपहार देण्यात आला. चेअरमन कृष्णाजी कडू यांनी बोकडविरा ग्रामस्थांना त्यांच्या उत्तम सहकार्याबद्दल धन्यवाद दिले. शेवटी ही दिंडी संपूर्ण बोकडविरा गावात फिरून पुन्हा फुंडे हायस्कूल येथे पोहचली व दिंडीची सांगता झाली. या दिंडीत विद्यालयाचे सर्व विद्यार्थी आणि सर्व सेवकवृंद सहभागी झाले होते. विद्यालयाच्या सर्व अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक विभागप्रमुख दर्शना माळी व सर्व सेवकवृंद यांनी या सोहळ्याचे नियोजन केले होते.\nPrevious धरणांच्या सुरक्षेबाबत हलगर्जीपणा नको\nNext भेंडखळ येथे आषाढीनिमित्त विविध कार्यक्रम\nपोलादपूरमध्ये अर्धा-पाऊण किलोचे पेरू\nरायगडात नवीन 87 विंधण विहिरी\nधूळ वाफेच्या पेरणीला सुरुवात\nमुरूडमध्ये पर्स चोरांना अटक\nमुरूड : प्रतिनिधी – मोबाइल असलेली पर्स चोरल्याप्रकरणी दोन जणांना मुरूड पोलिसांनी अटक केली असून, …\nपोलादपूरमध्ये अर्धा-पाऊण किलोचे पेरू\nरायगडात नवीन 87 विंधण विहिरी\nधूळ वाफेच्या पेरणीला सुरुवात\nमुरूडमध्ये पर्स चोरांना अटक\nकर्जतमधील पुलांची कामे प्रगतिपथावर\nरायगड सुरक्षा मंडळात एक हजार सुरक्षा रक्षकांची होणार भरती\nकर्जतमध्ये राष्ट्रवादीच्या संवाद सभेचा फज्जा\nतटकरेंवर भरवसा नाही, नाईलाज म्हणून पाठिंबा\nरामशेठ ठाकूर राष्ट्रवादीत जाणार असल्याचे वृत्त निराधार आणि खोडसाळच\n‘त्या’ बॅगेतील मृतदेहाचे गूढ उकलले\nरोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलच्या पहिल्या महिला अध्यक्षपदी प्रिया पाटील\nग्रामपंचायत पोटनिवडणूक नऊ ठिकाणी अर्ज मागे\nनवी मुंबईत 74 नवे कोरोनाबाधित\nकरोना वायरचा फटका चार वर्षांनी होणार्‍या ऑलिम्पिकलाही\nपोलादपूरमध्ये अर्धा-पाऊण किलोचे पेरू\nरायगडात नवीन 87 विंधण विहिरी\nधूळ वाफेच्या पेरणीला सुरुवात\nमुरूडमध्ये पर्स चोरांना अटक\nकर्जतमधील पुलांची कामे प्रगतिपथावर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/photos/bollywood/marrying-saif-ali-khan-amrita-singh-had-affair-cricketer/", "date_download": "2020-05-29T13:27:48Z", "digest": "sha1:ZTEREAHQT2AX2DTCRVYOS6KENSJH2HOC", "length": 25850, "nlines": 387, "source_domain": "www.lokmat.com", "title": "सैफ अली खान सोबत लग्न करण्याआधी अमृता सिंगने 'या' क्रिकेटर सोबत केला होता साखरपुडा... - Marathi News | Before marrying Saif Ali Khan, Amrita Singh had affair 'this' cricketer | Latest bollywood News at Lokmat.com", "raw_content": "मंगळवार २६ मे २०२०\nबांधकाम व्यवसायाचा तोटा एक लाख कोटी \n‘अर्सेनिक अल्बम’ च्या कच्च्या मालाचाही काळाबाजार\nरेल्वे कर्मचाऱ्यांची विशेष लोकल रद्द\nप्रेमवीराने प्रेयसीला भेटविण्याची गळ घातली; सोनू सुदने दिले खतरनाक उत्तर\nCoronaVirus News: \"भाजपाशासित राज्यात कोरोना रुग्णसंख्या दडवली जाते\"\nलवकरच जमीनदोस्त होणार अक्षय कुमारच्या 'पृथ्वीराज'चा सेट, या कारणामुळे घेण्यात आला निर्णय\nप्रियंका चोप्राने पहिल्यांदाच शेअर केले इतके बोल्ड फोटो, पाहून तुम्ही देखील म्हणाल कडक\nवीस वर्षीय युट्यूबर कॅरी मिनाटी आहे इतक्या कोटींचा मालक, संपत्तीचा आकडा वाचून व्हाल हैराण\nनागराज मंजुळे यांचा ‘झुंड’ अडचणीत प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी\nया कॉमेडियन्सच्या पत्नी आहेत अतिशय सुंदर, नेहमीच राहातात लाईमलाईटपासून दूर, पाहा त्यांचे फोटो\nराजभवनातील गंजलेल्या तोफांमधून हल्ले काय होणार\n२ महिन्यानंतर पुणे एअरपोर्ट झाले सुरू\nCoronaग्रस्तांच्या संख्येत सहा हजार977 ने वाढल\nलॉकडाऊनमध्ये उंदरांमुळे माणसांना असू शकतो संक्रमणाचा धोका; तज्ज्ञांचा दावा\nCoronaVirus News : हँड सॅनिटायझर एक्सपायरी डेट संपल्यावरही व्हायरसचा नाश करतं का\nकोरोना विषाणूंबाबत WHO ने दिली धोक्याची सूचना; जगभरातील देशांच्या चिंतेत वाढ\nजेवल्यानंतर तुम्हालाही गॅस पास होण्याची समस्या उद्भवते 'या' उपायांनी करा कंट्रोल\nचीनी वैज्ञानिकांचा दावा; कोरोना तर काहीच नव्हे 'हा' अज्ञात व्हायरस करु शकतो हल्ला\nविमानातून आलेल्या 'भावा'ला सन्मानाने परत पाठवलं; अजून काय करायला हवं; आफ्रिदीची बडबड सुरूच\nप्रेमवीराने प्रेयसीला भेटविण्याची गळ घातली; सोनू सुदने दिले खतरनाक उत्तर\nआम्हाला राज्यात सरकार स्थापन करण्यात सध्या रस नाही; आता लक्ष कोरोनाविरोधातील लढाईकडे- फडणवीस\nShocking : पदार्पणात हॅटट्रिक घेणाऱ्या गोलंदाजावर क्रिकेट मंडळाकडून बंदीची कारवाई\nराहुल गांधींचं विधान म्हणजे जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न- देवेंद्र फडणवीस\nकेंद्रानं नोव्हेंबरपर्यंतचा निधी राज्याला चुकता केला- देवेंद्र फडणवीस\nकेंद्र सरकारनं राज्याला २८ हजार कोटींची मदत केली- देवेंद्र फडणवीस\nमाजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद सुरू\nशाहिद आफ्रिदीनं पुन्हा गरळ ओकली; भारतीयांबद्दल केलं वादग्रस्त विधान\nराजभवन राजकारणाचं केंद्र होऊ शकत नाही- भाजपा नेते रावसाहेब दानवे\nकाल विमान सेवेच्या माध्यमातून ५८ हजार ३१८ नागरिक घरी पोहोचले- केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री हरदीप पुरी\nलाईफ झिंगालाला... क्रिकेट सामन्यांनी 'या' मुलींना बनवलं रातोरात स्टार\n....म्हणून उद्धव ठाकरे अन् राज्यपालांची भेट घेतली, शरद पवारांनी सांगितलं 'कारण'\nउत्तराखंड- कोरोनाचे आणखी ५१ रुग्ण सापडले; एकूण रुग्णसंख्या ४०० वर\nराष्ट्रपती राजवट: नारायण राणेंनी प्रतिक्रिया देणाऱ्या सुधीर मुनगंटीवारांना सुनावले\nविमानातून आलेल्या 'भावा'ला सन्मानाने परत पाठवलं; अजून काय करायला हवं; आफ्रिदीची बडबड सुरूच\nप्रेमवीराने प्रेयसीला भेटविण्याची गळ घातली; सोनू सुदने दिले खतरनाक उत्तर\nआम्हाला राज्यात सरकार स्थापन करण्यात सध्या रस नाही; आता लक्ष कोरोनाविरोधातील लढाईकडे- फडणवीस\nShocking : पदार्पणात हॅटट्रिक घेणाऱ्या गोलंदाजावर क्रिकेट मंडळाकडून बंदीची कारवाई\nराहुल गांधींचं विधान म्हणजे जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न- देवेंद्र फडणवीस\nकेंद्रानं नोव्हेंबरपर्यंतचा निधी राज्याला चुकता केला- देवेंद्र फडणवीस\nकेंद्र सरकारनं राज्याला २८ हजार कोटींची मदत केली- देवेंद्र फडणवीस\nमाजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद सुरू\nशाहिद आफ्रिदीनं पुन्हा गरळ ओकली; भारतीयांबद्दल केलं वादग्रस्त विधान\nराजभवन राजकारणाचं केंद्र होऊ शकत नाही- भाजपा नेते रावसाहेब दानवे\nकाल विमान सेवेच्या माध्यमातून ५८ हजार ३१८ नागरिक घरी पोहोचले- केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री हरदीप पुरी\nलाईफ झिंगालाला... क्रिकेट सामन्यांनी 'या' मुलींना बनवलं रातोरात स्टार\n....म्हणून उद्धव ठाकरे अन् राज्यपालांची भेट घेतली, शरद पवारांनी सांगितलं 'कारण'\nउत्तराखंड- कोरोनाचे आणखी ५१ रुग्ण सापडले; एकूण रुग्णसंख्या ४०० वर\nराष्ट्रपती राजवट: नारायण राणेंनी प्रतिक्रिया देणाऱ्या सुधीर मुनगंटीवारांना सुनावले\nAll post in लाइव न्यूज़\nसैफ अली खान सोबत लग्न करण्याआधी अमृता सिंगने 'या' क्रिकेटर सोबत केला होता साखरपुडा...\nअमृता सिंग आणि सैफ अली खानबद्दल सर्वांनाच माहित आहे.\nसैफच्या आधी अमृता भारतीय क्रिकेटर 'रवी शास्त्री' यांना डेट करत होती\nया क्रिकेटरसोबत अमृताचा साखरपुडादेखील झाला होता.\nअमृता आणि रवी यांनी १९८६ मध्ये साखरपुडा केला होता.\n८० च्या दशकातील रवी आणि अमृताच्या अफेरच्या चर्चा बऱ्याच रंगल्या होत्या.\nअमृता आणि रवी यांनी एका मॅगझिनच्या कव्हर पेजसाठी फोटोशूट केले होते\nफोटोशूटनंतर दोघांनी त्यांच्या नात्याला अधिकृतपणे मान्याता दिली\nरवी शास्त्री यांना अभिनेत्री पत्नी नको हवी होती.\nअमृता त्याकाळची गाजलेली अभिनेत्री होती आणि ती आपले करिअर सोडू शकत नव्हती.\nयामुळे या दोघांची लव्हस्टोरी जास्त काळ टिकू शकली नाही.\n१९९० मध्ये रवी यांनी रितू सिंगशी विवाह केला\nतर, अमृताने १९९१ मध्ये सैफ अली खानशी लग्न केलं.\nसैफ कडून अमृताला 2 मूल आहेत. सारा अली खान आणि इब्राहिमअली खान.\n१२ वर्ष एकमेकांसोबत संसार केल्यानंतर २००४ मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला.\nसैफनी अमृताशी घटस्फोट घेतल्यानंतर ८ वर्षांनी अभिनेत्री करीना कपूरशी दुसरं लग्न केल.\nबॉलिवूड सैफ अली खान रवी शास्त्री\n'लय भारी' फेम अदिती पोहनकरचे साडीतले फोटो पाहून व्हाल फिदा तिच्या सौंदर्यावर\nBold and Hot : अनुषा दांडेकरच्या फोटोंनी चाहत्यांना लावले वेड, क्षणात व्हायरल झालेत थ्रोबॅक फोटो\nप्रियंका चोप्राने पहिल्यांदाच शेअर केले इतके बोल्ड फोटो, पाहून तुम्ही देखील म्हणाल कडक\nया कॉमेडियन्सच्या पत्नी आहेत अतिशय सुंदर, नेहमीच राहातात लाईमलाईटपासून दूर, पाहा त्यांचे फोटो\nपाहा मराठमोळी अभिनेत्री संस्कृती बालगुडेचे एकापेक्षा एक सुंदर फोटो \nPhotos: मराठमोळी अभिनेत्री नेहा खानने चाहत्यांना केले ईद मुबारक\nशाहिद आफ्रिदीनं पुन्हा गरळ ओकली; भारतीयांबद्दल केलं वादग्रस्त विधान\nलाईफ झिंगालाला... क्रिकेट सामन्यांनी 'या' मुलींना बनवलं रातोरात स्टार\nOMG : अंधविश्वासाच्या मर्यादा ओलांडल्या; सामन्यापूर्वी 'हा' खेळाडू करतो किळसवाणी गोष्ट\nइरफान पठाणच्या प्रेमात आकंठ बुडाली होती पाकिस्तानी महिला; त्याच्यासाठी ड्रेसिंग रुमपर्यंत पोहोचली अन्...\nपाकिस्तानच्या सर्व खेळाडूंना मिळते जेवढी रक्कम, तेवढा विराट कोहलीचा वर्षाचा पगार\nCricket is Back; कॅरेबियन बेटावर आजपासून दहा दिवस रंगणार क्रिकेटचा थरार\nCoronaVirus News : हँड सॅनिटायझर एक्सपायरी डेट संपल्यावर��ी व्हायरसचा नाश करतं का\nकोरोना विषाणूंबाबत WHO ने दिली धोक्याची सूचना; जगभरातील देशांच्या चिंतेत वाढ\nचीनी वैज्ञानिकांचा दावा; कोरोना तर काहीच नव्हे 'हा' अज्ञात व्हायरस करु शकतो हल्ला\nCoronavirus : भारतासाठी चिंतेची बाब कोरोना व्हायरस तरूणांना वेगाने करतोय शिकार\nब्रायोनिया एल्वा-२०० या औषधाने ७ दिवसात कोरोनाचे रुग्ण होणार ठणठणीत बरे; पहिली चाचणी यशस्वी\nCoronavirus: कोरोनावरील लस सर्वप्रथम कोणाला मिळणार; केंद्र सरकारने आखला ‘असा’ प्लॅन\nविद्यापीठात कोविड लॅबसाठी ४३ लाखांच्या खरेदीचा आटापिटा, व्यवस्थापन समितीची हरकत\nलॉकडाऊनमध्ये उंदरांमुळे माणसांना असू शकतो संक्रमणाचा धोका; तज्ज्ञांचा दावा\nलडाखमध्ये चिनी सैन्याकडून भारतीय जवानांवर दगडफेक अन् नव्याच शस्त्रानं हल्ला; लष्कराचं जबरदस्त प्रत्युत्तर\nCoronaVirus : दोन महिन्यांनंतर कपिलतीर्थ मार्केट सुरू: उर्वरित टप्प्या-टप्प्याने सुरू होणार\nभाजपकडून राज्य सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न : पृथ्वीराज चव्हाण\nCoronaVirus News: राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणार का; राणेंच्या 'त्या' विधानावर फडणवीस बोलले\nCoronaVirus News: केंद्राकडून महाराष्ट्राला काय काय मिळालं; फडणवीसांनी भलीमोठी यादीच वाचून दाखवली\n चीनची कोरोनाविरोधावर मोठी चाल; दोन युद्धनौका तैवानच्या दिशेने रवाना\nमहाराष्ट्रात आम्ही 'डिसीजन मेकर' नाही; राहुल गांधींनीही सांगितली (पृथ्वी)राज की बात\n\"नारायण राणे अस्वस्थ, 'ती' अस्वस्थता त्यांना सत्तेपासून दूर बसू देत नाही\"\nविमानातून आलेल्या 'भावा'ला सन्मानाने परत पाठवलं; अजून काय करायला हवं; आफ्रिदीची बडबड सुरूच\n११ दिवसांनंतर कोरोना रुग्णांपासून संसर्ग होण्याचा धोका राहत नाही; उपचारांत बदल होण्याची शक्यता\nराज्यात कोरोनाचे एकूण 52,667 पॉझिटीव्ह, तर 15,786 रुग्ण बरे होऊन घरी पोहचले\nकोरोनापासून बचावासाठी फक्त ६ दिवसांचा कोर्स; होमिओपॅथिक औषधांबाबत तज्ज्ञांचा दावा\nCoronaVirus News : लॉकडाऊनमध्ये घर सोडून पळून जातायेत चिमुकले; कारण वाचून बसेल धक्का\nजगभरातील कोरोना व्हायरस अपडेट्स", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/citizen-reporter/others/cooperate/articleshow/69641492.cms", "date_download": "2020-05-29T15:06:08Z", "digest": "sha1:XJ677C57GT2LXJ457KN73DCE6GOJLOPC", "length": 3864, "nlines": 82, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याच��� दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nनाशिक ही स्मार्ट सिटी व्हावी म्हणून अनेक ठिकाणी रस्त्याचे कामे चालू आहेत. त्यामुळे काही आडचणींना सामोरे जावे लागत आहे. पण नाशिककरांनी रस्ता कामास सहकार्य करावे ही विनंती. अडचणी शिवाय सुंदंर नाशिक होणार नाही.शशिकांत अहिरराव\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nस्थलांतरितांसाठी धावली ठाण्याहून रेल्वे\nएअरटेलचा हटके प्लान, ८४ दिवसांपर्यंत १६८ जीबी डेटा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=62&Itemid=249&limitstart=1", "date_download": "2020-05-29T14:48:50Z", "digest": "sha1:V6LORXJVJRZLCGGRCTUCRRETK7QKP5LD", "length": 3769, "nlines": 48, "source_domain": "saneguruji.net", "title": "हरिजन यात्रा", "raw_content": "शुक्रवार, मे 29, 2020\n‘ईश्वरी अंश सर्वत्र आहे. हरिजन का वाईट आहेत ते श्रमाने भाकर मिळवितात. जो श्रमाने भाकर मिळवितो तो सर्वांत पुण्यवान. हरिजनांमध्ये श्रद्धा आहे, भक्ती आहे, प्रामाणिकपणा आहे. त्यांना जवळ घ्या.’\n‘ऊस वाकडा असला तरी आतील रस गोड असतो. धनुष्य वाकडे असले तरी बाण सरळ जातो. चोखामेळा, तो थोर हरिजन साधू, त्याने अभंगात नाही का म्हटले :\nऊस डोंगा परि रस नोहे डोंगा काय भुललासी वरलिया सोंगा\nम्हण ग सरोजा तो अभंग.’\nसरोजाने तो अभंग गोड आवाजात म्हटला. परिणाम विलक्षण झाला. शेवटी सरोजाने सर्वांना हात जोडून प्रार्थना केली, ‘हरिजनांना जवळ घ्या. म्हणजे देव जवळ येईल. स्वातंत्र्य जवळ येईल\nतिची ती उत्कट प्रार्थना ऐकून लोक सद्गदित झाले.\nअसा प्रचार चालला होता.\nएका गावी मुक्काम असताना रामराव वर्तमानपत्रे वाचीत होते. तो, एका वर्तमानपत्रात त्यांनी एक जाहिरात वाचली. ते आश्चर्यचकित झाले.\n‘अग तुला देवाने एकदम लक्षाधीश केले आहे. देव तुझ्यावर प्रसन्न झाला आहे. ही बघ जाहिरात. तुला नाही सारे समजणार. आत आपल्याला परत गेले पाहिजे.’\n‘आपण असे फिरतच राहू.’\n‘किती दिवस फिरशील अशी\n‘तुम्ही बरोबर असलेत म्हणजे नेहमी फिरेन.’\n‘आणि आईला नाही का भेटायचे\nना सासर ना माहेर\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8.%E0%A4%97._%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%B6%E0%A5%80", "date_download": "2020-05-29T14:38:57Z", "digest": "sha1:NX3LOY4AAQFAUU5KM4M7GRNLMO6T7SJJ", "length": 4314, "nlines": 63, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "स.ग. जोशी - विकिपीडिया", "raw_content": "\nसखाराम गणेश जोशी (जन्म : इ.स. १८८०; मृत्यू : इ.स. १९३५) हे इतिहास संशोधक होते. ते पुणे येथील भारत इतिहास संशोधक मंडळ येथे कार्यरत होते. स.ग.जोशी यांचा जन्म इ.स.१८८० साली झाला. ते मूळचे मालवणचे होते. १९१८ साली ते मंडळाचे सभासद झाले व इतिहास संशोधन करू लागले. तत्कालीन भोर संस्थानात व मावळ भागात हिंडून त्यांनी शेकडो ऐतिहासिक कागदपत्रे व वस्तू मंडळासाठी जमवल्या. मावळातील अनेक वतनदार घराण्यांच्या वंशावळी त्यानी तयार केल्या. अनेक कागदपत्रे व लेख त्यांनी भारत इतिहास संशोधक मंडळाच्या त्रैमासिकात प्रसिद्ध केले.\nत्यांचे वयाच्या ५५व्या वर्षी इ.स.१९३५ साली निधन झाले.\nइ.स. १८८० मधील जन्म\nइ.स. १९३५ मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ फेब्रुवारी २०२० रोजी १३:१४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://ramprahar.com/1357/", "date_download": "2020-05-29T13:45:15Z", "digest": "sha1:VZAT3R5ZTMQDOMLN25KCY54PJPY347CT", "length": 13032, "nlines": 119, "source_domain": "ramprahar.com", "title": "विकासाची गंगा - RamPrahar - The Panvel Daily Paper", "raw_content": "\nमुंबई – नवी मुंबई\nपोलादपूरमध्ये अर्धा-पाऊण किलोचे पेरू\nरायगडात नवीन 87 विंधण विहिरी\nधूळ वाफेच्या पेरणीला सुरुवात\nमुरूडमध्ये पर्स चोरांना अटक\nकर्जतमधील पुलांची कामे प्रगतिपथावर\nआमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्या हस्ते गोरगरिबांना भाजपतर्फे अन्नदान\nरायगडात 56 रुग्ण वाढले; दोघांचा मृत्यू\nलोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर\nHome / महत्वाच्या बातम्या / विकासाची गंगा\nमुंबईच्या आसपासच्या परिसरातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये धोरणांचा अधिक चांगला समन्वय व अंमलबजावणी व्हावी याकरिता राज्य सरकारकडून हे प्रशासकीय मॉडेल स्वीकारण्यात आले आहे. मुळातच वाढत्या लोकसंख्येच्या गरजा भागवण्यास मुंबईचा भुप्रदेश अपु���ा पडू लागल्यावर आसपासच्या परिसराचा विकास नियोजनपूर्वक करण्याकरिताच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली होती.\nमुंबई आणि आसपासचा परिसर नियोजनबद्ध विकासाच्या दिशेने वेगाने वाटचाल करीत आहे आणि विकास योजनांच्या या नकाशावर पनवेलचे स्थान निश्चितपणे अगदी ठळक असेच आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची अर्थात एमएमआरडीएची सीमा वाढवण्यास बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यामुळे वसई, पनवेल, अलिबाग, खालापूर व पेण तालुक्याचा उर्वरित भाग तसेच पालघर तालुका पूर्णपणे मुंबई महानगर प्रदेशात समाविष्ट होणार आहे. या निर्णयामुळे मुंबई महानगर प्रदेशात 2 हजार चौरस किलोमीटरची वाढ होणार असून या नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या भागांमध्ये विकासकामांकरिता एमएमआरडीएकडून मोठा निधी उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. 1967 मध्ये मुंबई महानगर प्रदेशचे भौगोलिक क्षेत्र 3965 चौरस किलोमीटर होते. नंतर त्यात आणखी वाढ होऊन ते 4355 चौ.कि.मी. करण्यात आले. यात प्रामुख्याने पेण व अलिबाग तालुक्याचा काही भाग समाविष्ट करण्यात आला होता. मुंबई महानगर प्रदेशात प्रस्तावित असलेल्या विकासाच्या विविध मेगाप्रकल्पांमुळेच ही हद्द वाढवण्याची मागणी केली जात होती. या विकासप्रकल्पांच्या नावांवरून निव्वळ नजर टाकली तरी हे प्रकल्प येत्या काही वर्षांत या संपूर्ण परिसराचा चेहरामोहराच पार बदलून टाकतील याची खात्री पटते. पनवेलच्या संदर्भात बोलायचे झाले तर यात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाचे नाव सर्वात आधी घ्यावे लागेल. या प्रदेशातील अन्य मेगाप्रकल्पांमध्ये मुंबई-ट्रान्सहार्बर लिंक, विरार-अलिबाग मल्टिमोडल कॉरिडॉर, पनवेल-वाशी मेट्रो मार्ग आदींचा उल्लेख करावाच लागेल. या सर्व प्रकल्पांमुळे परिसरातील बांधकामक्षेत्राची नजर तर कधीचीच पनवेलकडे वळलेली आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग तसेच सायन-पनवेल महामार्गाच्या समीप असलेले पनवेल हे मुंबई आणि पुणे या दोन्ही महत्त्वाच्या शहरांना वेगाने गाठण्याच्या दृष्टीने अत्यंत सोयीचे आहे. नियोजितपणे विकास करण्यात आलेले, हिरवाईने वेढलेले पनवेल हे आधीपासूनच मुंबईच्या आसपास घराच्या शोधात असणार्‍यांच्या पसंतीचे शहर होतेच. त्यात आता या प्रस्तावित मेगा���्रकल्पांमुळे पनवेल हे बांधकाम क्षेत्रातील गुंतवणुकीचा सर्वोत्तम परतावा देणारे शहर ठरणार असल्याचा बोलबाला याआधीच सुरू झाला आहे. ज्या दिवशी या निर्णयाची बातमी आली त्याच दिवशी इकडे पनवेल महापालिकेनेही आपल्या क्षेत्रातील चार गावे स्मार्ट व्हिलेज करण्याचा निर्णय घेतला. आपल्या क्षेत्रातील गावे स्मार्ट करण्यासाठी धोरण ठरवणारी पनवेल ही एकमेव महापालिका ठरली आहे. एकुणातच पनवेलमध्ये विकासाची गंगा जोमाने वाहते आहे याचेच हे द्योतक आहे. टप्प्याटप्प्याने 29 गावे या धर्तीवर विकसित केली जाणार आहेत. शहरांच्या धर्तीवर गावे देखील विकसित करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा हा प्रयत्न इतरांकरिताही आदर्शवत ठरावा.\nPrevious छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी\nNext अलिबागेत धरणे आंदोलन, साखळी उपोषण\nपोलादपूरमध्ये अर्धा-पाऊण किलोचे पेरू\nरायगडात नवीन 87 विंधण विहिरी\nधूळ वाफेच्या पेरणीला सुरुवात\nमुरूडमध्ये पर्स चोरांना अटक\nमुरूड : प्रतिनिधी – मोबाइल असलेली पर्स चोरल्याप्रकरणी दोन जणांना मुरूड पोलिसांनी अटक केली असून, …\nपोलादपूरमध्ये अर्धा-पाऊण किलोचे पेरू\nरायगडात नवीन 87 विंधण विहिरी\nधूळ वाफेच्या पेरणीला सुरुवात\nमुरूडमध्ये पर्स चोरांना अटक\nकर्जतमधील पुलांची कामे प्रगतिपथावर\nरायगड सुरक्षा मंडळात एक हजार सुरक्षा रक्षकांची होणार भरती\nकर्जतमध्ये राष्ट्रवादीच्या संवाद सभेचा फज्जा\nतटकरेंवर भरवसा नाही, नाईलाज म्हणून पाठिंबा\nरामशेठ ठाकूर राष्ट्रवादीत जाणार असल्याचे वृत्त निराधार आणि खोडसाळच\nडॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे मुरूड पोलीस ठाण्यास 20 बॅरिकेटस् प्रदान\nश्री मयुरेश टेलिकॉम दुकान सुरु\nवहाळमध्ये प्रवेशद्वार आणि क्रिकेट स्पर्धेचे शानदार उद्घाटन\nपोलादपूरमध्ये अर्धा-पाऊण किलोचे पेरू\nरायगडात नवीन 87 विंधण विहिरी\nधूळ वाफेच्या पेरणीला सुरुवात\nमुरूडमध्ये पर्स चोरांना अटक\nकर्जतमधील पुलांची कामे प्रगतिपथावर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=16943", "date_download": "2020-05-29T13:24:12Z", "digest": "sha1:J6ESGEXQPPSEO4AOI6XKT2GUWMVOQNMK", "length": 12609, "nlines": 80, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nप्रचारासाठी उरले दोन दिवस, जाहीर सभा, रोड शो आणि भाषणांचा धडाका\nप्रतिनिधी / गडचिरोली : राज्य विधानसभा निवडणुकीचे मतदान अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपले असून प्रचारासाठी अवघे दोन दिवस उरले आहेत. उद्या १९ ऑक्टोबर रोजी प्रचार थांबणार आहे. त्यामुळं सत्ताधारी व विरोधी पक्षांमधील सर्व बड्या नेत्यांची धावपळ सुरू असून राज्याच्या कानाकोपऱ्यात जाहीर सभा, रोड शो आणि भाषणांचा धडाका सुरू आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत.\nVNX मराठी न्यूज चॅनल\nगृह विलगीकरण म्हणजे काय \nभूविकास बॅंक कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन तसेच इतर मागण्यांसाठी बेमुदत उपोषण\nस्टेट बँक ऑफ इंडियाची पेन्शनधारकांसाठी महत्त्वाची सूचना, ३० नोव्हेंबर पर्यंत सादर करावे लागणार जिवंत असल्याचे प्रमाणपत्र\nसर्व शाळांमध्ये मराठी भाषा शिकवणे राज्य सरकारने केले सक्तीचे\nपुलवामा हल्ल्यामागे ‘जैश-ए’मोहम्मद या दहशतवादी संघटनेचाच हात : इमरान यांची कबुली\nकाश्मिरचे दोन भागांत विभाजन, कलम ३७० रद्द\nविधानसभा निवडणूक पुढे ढकलण्यासाठी जनहितार्थ याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल\nअखेर सत्तास्थापनेची कोंडी फुटली ; राज्यात शिवसेना - राष्ट्रवादीचे सरकार\nआजपासून नामनिर्देशन भरण्यास प्रारंभ, जिल्ह्यात राजकीय वातावरण 'सायलेंट' मोडवर\nगडचिरोली जिल्ह्यातील शासकीय आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांची विमानाने 'इस्त्रो' सहल\nपरराज्यातील, राज्यांतर्गत अडकलेल्यांना मूळ गावी जाण्यासाठीचे नियोजन सुरू : परिवहनमंत्री अनिल परब\nसफाई कामगार संघटनेचे नेते छगन महातो यांच्याकडून स्वार्थासाठी मजूरांना हाताशी धरून नगर पालिकेस वेठीस धरण्याचे काम\nचोप परिसरात धान पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव, कृषी विभागाने मार्गदर्शन करावे\nमहाराष्ट्र राज्य सहकारी बँक हजारो कोटी रुपयांच्या घोटाळ्या प्रकरणी शरद पवार अडचणीत येण्याची शक्यता \nचांद्रयान २ : विक्रम लँडरचा संपर्क २.१ कि.मी.वर तुटला\nनिर्भया बलात्कार प्रकरणातील पवन कुमार गुप्ताची दया याचिका राष्ट्रपतींनी फेटाळली\n३० हजार रूपयांची लाच स्विकारतांना एटापल्ली येथील वनरक्षक एसीबीच्या जाळयात\nनिर्भयाच्या दोषींनी फाशी टाळण्यासाठी आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडे घेतली धाव\nभामरागड तालुक्यातील तलाठ्यांना अपमानास्पद वागणूक देणाऱ्या पोलिसांवर तीन दिवसात कारवाई करावी, अन्यथा लेखणीबंद आंदोलन करणार\nबेपत्ता असलेल्या युवतीचे प्रेत कुजलेल्या अवस्थेत आढळले विहिरीत\nराज्यात कोरोना उपचारासाठी ३० विशेष रुग्णालये घोषित : आरोग्यमंत्री राजेश टोपे\nनुकसानीचा पंचनामा झाला नसेल तर काळजी करू नका, नुकसानीचे फोटोही ग्राह्य धरले जातील\nजनता कर्फ्यूमध्ये वाढ, पहाटे पाचपर्यंत राहणार जनता कर्फ्यू : आरोग्यमंत्री राजेश टोपे\nकुझेमर्का - येरदडमी जंगल परिसरात पोलिस - नक्षल चकमक\nनारगुंडा पोलिसांच्या मानवतावादी दृष्टिकोनामुळे वाचले गर्भवती महिलेचे प्राण\nमाजरी पोलिस ठाण्यात कार्यरत पोलिस कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू\nमिशन भामरागड अंतर्गत आरोग्य विभागाने केली किटकजन्य रोग नियंत्रणाबाबत कार्यवाही\nजि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या भेटीत पावीमुरांडा प्राथमिक आरोग्य पथकातील सर्वच कर्मचारी अनुपस्थित\nविद्यार्थ्यांनी काढली दारू, खर्रा व तंबाखूची प्रतिकात्मक अंत्ययात्रा\nआ.धर्मराव बाबाआत्राम यांच्याहस्ते मका खरेदी केंद्राचा शुभारंभ\nविनाअनुदानित शिक्षकांच्या समान वेतन मागणाच्या मोर्चावर पोलिसांचा लाठीमार : १० ते १५ शिक्षक जखमी\nगळक्या वर्गखोलीत चिमुकले गिरवित आहेत धडे ; कोरची तालुक्यातील जि.प.शाळा मोहगाव येथील प्रकार\nलॉकडाउनमुळे दृष्टीकोण बदलला : पंतप्रधान नरेंद्र मोदी\nन्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे यांनी देशाचे ४७ वे सरन्यायाधीश म्हणून घेतली शपथ\nभारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्तमान यांना 'वीर चक्र' पुरस्कार जाहीर\nगुन्ह्यांचा शोध गतिमान करणाऱ्या ‘ॲम्बिस’ प्रणालीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ\nजम्मू-काश्मीरमध्ये पोलीस उपअधिक्षक दोन अतिरेक्यांसोबत कारमध्ये सापडला\nगडचिरोली जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापन करण्यास जिल्ह्यातील खासदार व आमदार ठरले सपसेल अपयशी\nराष्‍ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांचा पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा, भाजपमध्ये प्रवेश करणार\nआ.डॉ. देवराव होळी यांनी स्वीकारले विजयाचे प्रमाणपत्र\nमहंत आशिषगिरी महाराजांची स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या\nकस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाकडून नवनिर्वाचित जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार,पं. स. माजी उपसभापती सोनालीताई कंकडालवार यांचा सपत्नी�\nपीक विम्यासंदर्भातील शेतकऱ्यांच्या तक्रारी स्थानिक पातळीवरच सोडविण्यासाठी तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली तक��रार निवारण समिती\nरंजन गोगोई यांनी घेतली राज्यसभा सदस्यत्वाची शपथ\nसाईंच्या भिक्षा झोळीत भरभरून दान\nचंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपच्या राखी कंचरलावार\nशासनाच्या सर्व योजनांचा एकाच वेळी आढावा घेता येणाऱ्या ‘विकास दर्शक’ डॅश बोर्डचे उद्‍घाटन\nअहेरी जिल्ह्याची निर्मिती केव्हा होणार\nसोनिया गांधी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष, काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत निर्णय\nमाजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज पंचत्वात विलीन, मुलगी बासुरी यांनी दिला मुखाग्नी\nएसटी महामंडळाचे 'उत्पन्न वाढवा विशेष अभियान' सुरु\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida-news/tendulkar-middlesex-global-academy-england-youngsters-1715702/", "date_download": "2020-05-29T14:11:13Z", "digest": "sha1:QFRXV4OX5RDJBIYEAAP2DHGZS5XZ6KHK", "length": 12451, "nlines": 209, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Tendulkar Middlesex Global Academy England Youngsters | भारतात नाही, ‘या’ देशात होणार सचिनची क्रिकेट अकादमी | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात ४५ हजार चाकरमानी दाखल\nमाथेरानमधील घोडय़ांसाठी अनंत अंबानींकडून खुराक\nरिक्षातूनही आता करोना रुग्णांची वाहतूक\nधुळ्यात पोलिसाला करोनाची लागण\nभाडय़ाची दुकाने रिकामी होण्यास सुरुवात\nभारतात नाही, ‘या’ देशात होणार सचिनची क्रिकेट अकादमी\nभारतात नाही, ‘या’ देशात होणार सचिनची क्रिकेट अकादमी\nसचिनने स्वतः आपल्या ट्विटर अकाऊंटवरून या संबंधीची घोषणा केली आहे.\nभारत आणि क्रिकेट हे नाते अतूट आहे. भारतात क्रिकेट हा एक धर्म मानला जातो आणि या धर्मातील देव म्हणजे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर. सचिनचे नाव कायमच जगातील सर्वोत्तम खेळाडूंमध्ये घेतले जाते. त्याची क्रिकेट कारकीर्द हि प्रत्येक क्रिकेट रसिकासाठी प्रेरणादायी आहे. पण आता फक्त भारतातच नाही, तर देशाबाहेरील युवा क्रिकेटपटूंना सचिनचे मार्गदर्शन लाभणार आहे. सचिनने स्वतः आपल्या ट्विटर अकाऊंटवरून या संबंधीची घोषणा केली आहे.\nआपल्याकडे असलेले गुण आणि कौशल्य याचा युवा खेळाडूंना फायदा व्हावा, या विचाराने प्रेरित होऊन सचिनने हा निर्णय घेतला आहे. इंग्लंडमधील मिडलसेक्स क्लबबरोबर करार करत सचिनने एक अकादमी उभारली आहे.\nया अकादमीमध्ये ९ ते १४ या वयोगटातील मुला-मुलींना सचिन आणि उत्तर काही दिग्गज क्रिकेटपटू मार्गदर्शन करणार आहेत. ‘तेंडुलकर मिडलसेक्स ग्लोबल अकादम���’ असे या अकादमीचे नाव आहे. या अकादमीतील मुलामुलींना कशा पद्धतीचे प्रशिक्षण देण्यात यावे, यासाठी सचिनने खास प्रशिक्षण आराखडाही तयार केला आहे.\n‘या अकादमीमध्ये सर्वोत्तम प्रशिक्षण दिले जाईल. कारण फक्त चांगले क्रिकेटपटूच नव्हे, तर चांगला नागरिक घडवणे हे अकादमीचे ध्येय आहे, अशा भावना यावेळी सचिनने व्यक्त केल्या आहेत.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nInd vs Eng 5th test – Live : अखेरच्या सामन्यात भारत लाज राखणार दिवसअखेर ३ बाद ५८\nInd vs Eng : शेवटच्या सत्रात इंग्लंडचं ‘कमबॅक’; दिवसअखेर भारत ६ बाद १७४\nSA vs ENG : क्रिकेट सामन्याला उशीर, कारण ठरला फोटोग्राफर…\nकसोटी क्रिकेटमध्ये नवीन पर्व, Ashes मालिकेपासून होणार ‘हा’ बदल\nउपांत्य फेरीत भारतीय संघासमोर कोणत्या संघाचं असेल आव्हान\nगर्लफ्रेण्डला भेटायला बिहारला जायचंय; बॉयफ्रेण्डच्या विनंतीवर सोनू सूद म्हणतो...\nअपेक्षा सोडली; अक्षय कुमारच्या 'पृथ्वीराज चौहान'चं भव्य सेट पाडणार\nविराटने अनुष्काला घटस्फोट द्यावा, भाजपा आमदाराची 'त्या' वादावरुन मागणी\n'तुमची नेहमी आठवण येते'; विलासरावांच्या जयंतीनिमित्त रितेश भावूक, पाहा व्हिडिओ\nफक्त एक काॅल करा; सोनू सूदचं स्थलांतरितांना मदतीचं आश्वासन\nबदलापूरची जांभळं पिकली झाडावरती..\nटाळेबंदीत बंदोबस्तासह गुन्हेगारीस आळा घालण्याचे आव्हान\nरिक्षातूनही आता करोना रुग्णांची वाहतूक\nसांस्कृतिक नगरांमधल्या कट्टय़ांचा ऑनलाइन आविष्कर\nमाथेरानमधील घोडय़ांसाठी अनंत अंबानींकडून खुराक\nमासळी लिलाव बाजार बंद\nसुविधाच नसताना ऑनलाइन शिक्षणाचा घाट\n1 ICC क्रमवारीत कोहलीच ‘विराट’; कुलदीपलाही टॉप १०मध्ये स्थान\n2 …आणि भारताविरूद्ध जिंकल्यानंतर शतकवीर रूटने मैदानावरच फेकली बॅट\n3 वर्ल्ड कप विजेत्या फुटबॉलपटूच्या आडून काँग्रेसचे नरेंद्र मोदींवर शरसंधान\nVIDEO: गिरीश कुबेरांनी वाङ्‌मयचौर्य केले का", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=62&Itemid=249&limitstart=3", "date_download": "2020-05-29T13:28:43Z", "digest": "sha1:F3OYLJLUHOCAQ4ELKULHCONGAFDPLECN", "length": 3624, "nlines": 51, "source_domain": "saneguruji.net", "title": "हरिजन यात्रा", "raw_content": "शुक्रवार, मे 29, 2020\nप्रेमाने सरोजाला जवळ ओढले. तिच्या केसांवरून हात फिरवला.\n‘सरोजा, त्या दिवशी पळून का ग गेलीस\n‘पुन्हा नाही ना जाणार\n‘परंतु आता आजोबा नि आपण सारीं एके ठिकाणीच राह्यचे. आई, बाबा ग कसे आहेत ते कसे दिसतात गोरे गोरे आहेत. हो ना\n‘मी गोरी आहे म्हणून.’\n‘बाबा, तुम्ही जाऊन श्रीधरलाही भेटा. तोही आता लवकरच सुटेल. मीही सुटेन. सारा आनंद होईल.’\n‘आई, आम्ही गावोगाव हिंडत होतो. मी गाणी म्हणत असे. बाबा, नाही आजोबा प्रवचन करीत. गंमत.’\n‘म्हणूनच देव प्रसन्न झाला. लहान मुलांना देव लवकर भेटतो.’\n‘ध्रुवाला भेटला. नाही का हो आजोबा\nअशा गोष्टी चालल्या. शेवटी रामराव व सरोजा गेली. श्रीधरलाही भेटायला दोघे गेली. सरोजाकडे श्रीधर पाहात राहिला. ‘मरो तुझी सरोजा’ हे स्वत:चे शब्द त्याला आठवले. त्याचे डोळे भरून आले.\n‘तुम्ही ना माझे बाबा गोरे गोरे बाबा. रडू नका. तुम्ही सुटाल आता. आई सुटेल.’\n‘होय हो. सुटू. आता मला ओळखशील ना\n‘हो मी पाहिलेच नव्हते कधी तुम्हाला.’\nरामराव व सरोजा मुंबईस आली. श्रीधरला मित्रांनी विचारले, ‘ती कुणाची मुलगी\n‘माझी. ती माझी बेबी सरोजा.’ तो प्रेमाने म्हणाला.\nना सासर ना माहेर\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://djsongs.org/", "date_download": "2020-05-29T12:19:38Z", "digest": "sha1:ANLBTPMB7FZAUJKJGW22KGUSS4ROQAJA", "length": 1832, "nlines": 28, "source_domain": "djsongs.org", "title": "DJ MUSIC | DJ SONG | DJKING | KING DJS - DJ SONG MP3 JUICE DOWNLOAD | DJSONG | DJ MUSIC | DJ SONG | DJKING | KING DJS « DJSONGS.ORG", "raw_content": "\nभावांनो या पोस्ट मध्ये आपणास ATTITUDE STATUS IN MARATHI दिले आहेत, आपणास आवडले तर नक्कीच आपल्या मित्रांनाहि शेअर करा. या अटीट्युड स्टेट्स चा आपण वापर करून इतरांना इंप्रेस करू शकता. आणि हे आ स्टेट्स आपण Whatsapp and Facebook ला शेअर करू शकता. ” मी मोजकीच माणसं जोडतो कारण १०० कुत्री पाळण्यापेक्षा ५ सिंह सोबत असलेले …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://kalamnaama.com/2020/04/ambedkar-on-lockdown-2/", "date_download": "2020-05-29T12:51:30Z", "digest": "sha1:NIJCNRFNFGT3G56NRCF6MVBLNLEYULZN", "length": 2882, "nlines": 80, "source_domain": "kalamnaama.com", "title": "Ambedkar On Lockdown – Kalamnaama", "raw_content": "\nप्लेग, करोना, चापेकर आणि रँड…\nकरोना व्हायरस : ७ दिवस सरकारी कार्यालयं बंद राहणार\nविधानसभेत भाजप मात्र स्वतंत्रपणे लढण्याच्या तयारीत : देवगड व सावंतवाडी मतदारसंघावर दावा\nलोकसभा निवडणूका संपल्यानंतर विधानसभा निवडणूका लवकरच होणार आहेत लोकसभेच्या निवडणुकीत भाजपसेना युती असतानाच …\nकाय आहे प्रज्ञा ठाकूरच्��ा शपथपत्रात \nमित्रांनो, सद्य परिस्थिती वर निराश किंवा नकारात्मक होवू नका.\nIPL 2019 – ८ युवा खेळाडूंना संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/maratha-reservation/2", "date_download": "2020-05-29T15:05:24Z", "digest": "sha1:SORBQDUIEHCAOOIO6WGORBBMLV6ZJCVI", "length": 5409, "nlines": 88, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमराठा आरक्षण: हायकोर्टाच्या निर्णयाला आव्हान\nमराठा आरक्षण सुधारणा विधेयक विधिमंडळात मंजूर\nमराठा आरक्षणामुळे प्रवेशासाठी मुदतवाढ\nमराठा आरक्षणाच्या आड येऊ नका, उद्धव ठाकरे यांचं आवाहन\nमराठा आरक्षणः सर्वोच्च न्यायालयात खरी कसोटी\nमराठा आरक्षण: सुप्रीम कोर्टात कॅव्हेट दाखल\nमराठा आरक्षण वैध; राज्यात जल्लोष\nनिर्णयाने समाधान, मात्र पाठपुरावा कायम\nमराठा आरक्षणास मंजुरी; जळगावात आनंदोत्सव\nकाँग्रेसकडून मराठा समाजाला श्रेय\nमराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार\nमराठा कार्यकर्त्यांकडून माझ्या जीवाला धोका: सदावर्ते\nमराठा आरक्षण कायदा वैध: हायकोर्ट\nमराठा आरक्षण: मोठी लढाई जिंकलो - मुख्यमंत्री\nमराठा आरक्षण कायदावर आज फैसला\n‘मराठा आरक्षण’ निकाल गुरुवारी\nमराठा आरक्षण कायदा वैध की अवैध; गुरुवारी फैसला\nमेडिकल प्रवेश: सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली\nआरक्षणाच्या मुद्द्यावरून संभाजीराजेंचं घुमजाव\nमराठा आरक्षणाच्या अध्यादेशाला आव्हान\nमराठा आरक्षण लागू कसे केले\nमराठा आरक्षण लागू होणार\nमेडिकलच्या मराठा विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी अध्यादेश\nमराठा आरक्षणातून पदव्युत्तर प्रवेश: आज अध्यादेश\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://ramprahar.com/17547/", "date_download": "2020-05-29T14:04:29Z", "digest": "sha1:YFR6JDSXSGTLFHFCC5TEL57M55KPLCAF", "length": 9835, "nlines": 120, "source_domain": "ramprahar.com", "title": "खारघरमधील समस्यांबाबत सिडको अधिकार्यांबरोबर बैठक - RamPrahar - The Panvel Daily Paper", "raw_content": "\nमुंबई – नवी मुंबई\nपोलादपूरमध्ये अर्धा-पाऊण किलोचे पेरू\nर��यगडात नवीन 87 विंधण विहिरी\nधूळ वाफेच्या पेरणीला सुरुवात\nमुरूडमध्ये पर्स चोरांना अटक\nकर्जतमधील पुलांची कामे प्रगतिपथावर\nआमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्या हस्ते गोरगरिबांना भाजपतर्फे अन्नदान\nरायगडात 56 रुग्ण वाढले; दोघांचा मृत्यू\nलोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर\nHome / महत्वाच्या बातम्या / खारघरमधील समस्यांबाबत सिडको अधिकार्यांबरोबर बैठक\nखारघरमधील समस्यांबाबत सिडको अधिकार्यांबरोबर बैठक\nखारघर : रामप्रहर वृत्त\nखारघरमध्ये नाला फुटण्याच्या घडलेल्या घटनेबाबत मंगळवारी (दि. 9) दुपारी सिडको भवन येथील तिसर्‍या माळ्यावरील मुख्य अभियंत्याच्या कार्यालयात सिडकोचे मुख्य अभियंता श्री. वरखेडकर व अधीक्षक अभियंता श्री. गिरी, तसेच कार्यकारी अभियंता श्री. अनुसे, श्री. बनकर यांच्यासोबत बैठक झाली. या वेळी पनवेल महानगरपालिकेचे प्रभाग समितीचे सभापती शत्रुघ्न काकडे, महिला बालकल्याण समिती सभापती लीना गरड, खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, नगरसेवक अभिमन्यू पाटील, प्रवीण पाटील, नीलेश बाविस्कर, नगरसेविका आरती नवघरे, अनिता पाटील व भाजपचे पदाधिकारी विजय पाटील, कीर्ती नवघरे, समीर कदम, दिलीप जाधव, मन्सूर पटेल, गुरुनाथ म्हात्रे, बिना गोगरी, साधना पवार, मोना अडवाणी व खारघर फोरमचे संस्थापक अर्जुन गरड उपस्थित होते.\nया बैठकीत नवी मुंबई महानगरपालिकेची पाण्याची पाइपलाइन, रिलायन्स गॅसची लाइन, व पेट्रोलियम कंपन्यांच्या लाईन सिडकोनिर्मित नाल्याच्या पातळीपेक्षा खाली करण्याच्या संदर्भात लवकरात लवकर कारवाई करण्याचे आश्वासन सिडकोतर्फे दिले, तसेच यापुढे अतिवृष्टी झाल्यास एक टीम सतत त्या ठिकाणी तयार ठेवणार असल्याचे सांगितले. सोबतच खारघरमधील पाणी समस्यांबाबतही चर्चा करण्यात आली. खारघरला येणार्‍या काळात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून अतिरिक्त 10 एमएलडी पाणी मिळवण्यासंदर्भात ठोस पावले उचलणार असल्याचे आश्वासन सिडकोचे पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता श्री. काळे यांनी दिले, तसेच रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत त्या ठिकाणी सिमेंट काँक्रीटची तात्पूर्ती सोय करून पावसाळा संपल्यावर पूर्ण सर्फेस डांबरीकरण करणार असल्याचे सांगितले.\nPrevious प्रधानमंत्री किसान सन्मा��� निधी योजना\nNext पाच जणांविरोधात अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल\nपोलादपूरमध्ये अर्धा-पाऊण किलोचे पेरू\nरायगडात नवीन 87 विंधण विहिरी\nधूळ वाफेच्या पेरणीला सुरुवात\nमुरूडमध्ये पर्स चोरांना अटक\nमुरूड : प्रतिनिधी – मोबाइल असलेली पर्स चोरल्याप्रकरणी दोन जणांना मुरूड पोलिसांनी अटक केली असून, …\nपोलादपूरमध्ये अर्धा-पाऊण किलोचे पेरू\nरायगडात नवीन 87 विंधण विहिरी\nधूळ वाफेच्या पेरणीला सुरुवात\nमुरूडमध्ये पर्स चोरांना अटक\nकर्जतमधील पुलांची कामे प्रगतिपथावर\nरायगड सुरक्षा मंडळात एक हजार सुरक्षा रक्षकांची होणार भरती\nकर्जतमध्ये राष्ट्रवादीच्या संवाद सभेचा फज्जा\nतटकरेंवर भरवसा नाही, नाईलाज म्हणून पाठिंबा\nरामशेठ ठाकूर राष्ट्रवादीत जाणार असल्याचे वृत्त निराधार आणि खोडसाळच\nभाजपमध्ये ‘इनकमिंग’ जोरात ; विविध पक्षांचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते दाखल\nमानवतेच्या पुजार्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा…\nरायगड जिल्ह्यात नऊ ग्रामपंचायती बिनविरोध\nवीज कोसळून तिघे ठार\nरोजा असूनही खेळणार्या त्या दोघांना धवनचा सलाम\nपोलादपूरमध्ये अर्धा-पाऊण किलोचे पेरू\nरायगडात नवीन 87 विंधण विहिरी\nधूळ वाफेच्या पेरणीला सुरुवात\nमुरूडमध्ये पर्स चोरांना अटक\nकर्जतमधील पुलांची कामे प्रगतिपथावर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/?p=203548", "date_download": "2020-05-29T14:02:06Z", "digest": "sha1:TAUKRV4WEDCGMMHRUS6FKNF4GRLUYOQS", "length": 12860, "nlines": 134, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "लॉकडाऊनमुळे नागरिक घरात अन् चोरट्यांचा मंदिरांकडे मोर्चा | Janshakti Newspaper", "raw_content": "\nखाजगी लॅबमध्ये तपासणी केलेल्या ५ व्यक्तीचे अहवाल पाॅझिटिव्ह; एकूण रुग्ण ६००\nपाचोरा कोविड केअर सेंटरमधून 10 जणांना डिस्चार्ज\nलेखी आश्वासनानंतर २ तासात भाजपाचे आंदोलन मागे\nतळोद्यात विजेचा शॉक लागून तरुणाचा मृत्यू\nजळगाव जिल्ह्यात आज २४ कोरोना बाधित रुग्ण आढळले; एकूण रुग्ण ५९५\nलाच भोवली ; चाळीसगाव शहरचे दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ\nट्रकच्या धडकेत एकाचा मृत्यू: कुकरमुंडा फाट्याजवळील घटना\nपाचंबा येथे रोहयो अंतर्गत बंधाऱ्यातुन गाळ काढण्याच्या कामाला सुरुवात\nमानमोडे येथे जिल्हाधिकाऱ्यांची मग्रारोहयो अंतर्गत सीसीटी कामाची पाहणी\nखाजगी लॅबमध्ये तपासणी केलेल्या ५ व्यक्तीचे अहवाल पाॅझिटिव्ह; एकूण रुग्ण ६००\nपाचोरा कोविड केअर सेंटरमधून 10 जणांना डिस्चार्ज\nलेखी आश्वासनानंतर २ तासात भाजपाचे आंदोलन मागे\nतळोद्यात विजेचा शॉक लागून तरुणाचा मृत्यू\nजळगाव जिल्ह्यात आज २४ कोरोना बाधित रुग्ण आढळले; एकूण रुग्ण ५९५\nलाच भोवली ; चाळीसगाव शहरचे दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ\nट्रकच्या धडकेत एकाचा मृत्यू: कुकरमुंडा फाट्याजवळील घटना\nपाचंबा येथे रोहयो अंतर्गत बंधाऱ्यातुन गाळ काढण्याच्या कामाला सुरुवात\nमानमोडे येथे जिल्हाधिकाऱ्यांची मग्रारोहयो अंतर्गत सीसीटी कामाची पाहणी\nलॉकडाऊनमुळे नागरिक घरात अन् चोरट्यांचा मंदिरांकडे मोर्चा\nशिवाजीनगरात एकाच मंदिरात सलग दोन दिवस चोरी; तांब्याचे 300 कलशसह 16 हजार रुपयांचा ऐवज लांबविला\nin खान्देश, गुन्हे वार्ता, जळगाव, ठळक बातम्या\nजळगाव : लॉकडाऊनमुळे नागरिक घरात असल्याने चोरट्यांनी शहरातील मंदिराकडे आपला मोर्चा वळविला आहे. गणेश कॉलनी परिसरातील ख्वॉजामिया दर्गातील दानपेटी चोरुन नेल्याची घटना ताजी असतांना चोरटयांनी शिवाजीनगर परिसरातील श्री महावीर दिगंबर जिन चैत्यालय ट्रस्टच्या शांतीनाथ डिगंबर जैन मंदिरात सलग दोन दिवस चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी समोर आला आहे. या मंदिरात चोरट्यांनी दोन दिवस चोरी करत मंदिरातील तांब्याचे 300 कलश व एक पितळी समई असा एकूण 16 हजार रुपयांचा ऐवज लांबविला आहे. दरम्यान यापूर्वी या मंदिरात तीन वेळा चोरीचा प्रकार घडला आहे.\nमंदिराचे पुजारी यांच्यामुळे घटना उघड\nपोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, लॉकडाऊनमुळे गेल्या दोन महिन्यांपासून शिवाजीनगर परिसरातील शांतीनाथ डिगंबर जैन मंदिराचा गाभा बंद आहे. प्रमोद हिरालाल जैन वय 55 रा. शिवाजीनगर हे मंदिराचे पुजारी आहे. तेच फक्त पूजाविधीसाठी मंदिर उघडत असतात. नेहमीप्रमाणे बुधवारी पहाटे 4.30 वाजेच्या सुमारास पुजारी जैन यांनी पूजाविधीसाठी मंदिर उघडले असता त्यांना मंदिराच्या गाभा असलेल्या दरवाज्याला लावलेले कुलूप तुटलेल्या अवस्थेत दिसून आले. यानंतर गुरुवारी पुजारी जैन यांनी सकाळी 5.30 वाजता मंदिर उघडले असता मंदिराच्या सभागृह असलेल्या दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसून आले. सलग दोन दिवसाच्या प्रकारानंतर पुजारी जैन यांनी प्रकार मंदिराच्या ट्रस्टींना ट्रस्टी प्रदिपकुमार सुरेंद्रनाथ जैन व राजेश जैन यांना कळविला. तसेच मंदिरात पाहणी केली असता, मंदिराच्या हॉ���मध्ये असलेले 15 हजार रुपये किमतीचे 300 तांब्याचे कलश तसेच गाभार्‍यात असलेली एक हजार रुपये किमतची पितळी समई असा ऐवज एकूण 16 हजार रुपयांचा ऐवज लांबविले असल्याचे समोर आले.\nसीसीटीव्ही फुटेजमध्ये संशयीत कैद\nप्रदिपकुमार जैन यांनी परिसरातील फुटेज तपासले असता बुधवारी दोन इसम मंदिर परिसरात वावरत असल्याचे दिसून आले. तर मध्यरात्री मंदिराजवळ तीन संशयीत इसम फिरत असताना दिसून आले. सदर फुटेज पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या पूर्वी या मंदिरात तीन वेळी चोरी झाल्याची माहिती प्रदिपकुमार यांनी दिली. याप्रकरणी पुजारी प्रमोद जैन यांच्या फिर्यादीवरुन शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास विजय निकुंभ करीत आहेत.\nअरे देवा…आता मंदिरांमध्येही चोरी\nकोरोनाने राज्यभरात थैमान घालते आहे. त्यामुळे अत्यावश्याक सेवा वगळता सर्व दुकाने तसेच आस्थापना बंद आहे. त्यामुळे अनेक नागरिक घरीच थांबून आहे. नागरिक दिवसरात्र घरात असल्याने चोरट्यांनी मंदिरांकडे मोर्चा वळविला आहे. 5 मे रोजी ख्वॉजामिया दर्गातील दानपेटी लांबविल्याचा प्रकार घडला होता. यातील संशयित अटकेत असून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ही घटना ताजी असतांना चोरट्यांनी बुधवार व गुरुवारी शिवाजीनगर परिसरातील जैन मंदिर लक्ष्य केले. व तांब्याच्या व पितळाच्या साहित्य असा 16 हजार रुपयांचा ऐवज लांबविला.\nनवापूरला पावसाळ्यापूर्वी नालेसफाई करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सुचना\nजळगाव शहरात आणखी २६ कोरोना बाधित; जिल्ह्यात एकूण ३० नवीन रुग्ण\nखाजगी लॅबमध्ये तपासणी केलेल्या ५ व्यक्तीचे अहवाल पाॅझिटिव्ह; एकूण रुग्ण ६००\nपाचोरा कोविड केअर सेंटरमधून 10 जणांना डिस्चार्ज\nजळगाव शहरात आणखी २६ कोरोना बाधित; जिल्ह्यात एकूण ३० नवीन रुग्ण\nनंदुरबार जिल्ह्यात पुन्हा 8 जणांना कोरोनाची लागण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://maharashtradesha.in/last-shilahar-king-someshwar/", "date_download": "2020-05-29T12:31:10Z", "digest": "sha1:EX2QGGN7YBWPG4IRQIXGTFYXKKN2JD26", "length": 24247, "nlines": 99, "source_domain": "maharashtradesha.in", "title": "शेवटचा शिलाहार राजा – सोमेश्वर आणि त्याचे लेख - ॥महाराष्ट्र देशा॥", "raw_content": "\nथोडेसे ||महाराष्ट्र देशा|| बदल\nशेवटचा शिलाहार राजा – सोमेश्वर आणि त्याचे लेख\nउत्तर शिलाहार राजवंशाने सुमारे ४६५ वर्ष (इ.स. ८०० – १२६५) कोकणप्रांतावर राज्य केले. ठाणे ��णि रायगड या प्रांतावर यांचे राज्य पसरले होते. उत्तर शिलाहार राजवंशाचा संस्थापक कपर्दिन पहिला (अंदाजे सन ८००-८२५) हा उत्तर कोकणावर राज्य करणारा पहिला ज्ञात राजा. कपर्दिन पहिला हा राष्ट्रकुट राजा गोविंद तिसरा (सन ७९३-८१४) याच्या समकालीन. कपर्दिन पहिला राष्ट्रकुटांचा मांडलिक राजा असावा आणि त्याने राष्ट्रकुट राजा गोविंद तिसरा याला उत्तर कोकणात राज्यविस्तारासाठी महत्त्वपूर्ण मदत केली असावी. राज्यविस्तारासाठी केलेल्या मदतीबद्दल कपर्दिन पहिला याच्याकडे नवीन प्रांताची जबाबदारी सोपवली असावी. कपर्दिन पहिला याच्या राज्यकाळातील एकही शिलालेख उपलब्ध नाही. कपर्दिन पहिला हा शिलाहार राजघराण्याचा संस्थापक होता हे उत्तर कोकणला त्याच्या सन्मानार्थ दिलेल्या कपर्दिक द्वीप किंवा कवडी द्वीप या नावावरून समजते. श्रीस्थानक (आत्ताचे ठाणे) ही उत्तर शिलाहारांची राजधानी होती. महासामंत, कोकणवल्लभ, पश्चिमसमुद्राधिपती, कोकणचक्रवर्ती, महासामंताधिपती, तगरपुर परमेश्वर, सिलारनरेंद्र, त्यागजगझंप्यगुण, महामंडलेश्वर, स्वर्णगरुडध्वज, गंडरुध्दफोडी, गंडनारायण, मंडलिकत्रिनेत्र, महामंडलेश्वराधिपती, समस्तकोंकणभुवन इ. बिरुदे शिलाहार राजे लावत होत.\nसोमेश्वर (सोमेश्वरदेव) हा उत्तर शिलाहार राजवंशाचा शेवटचा राजा असून सन १२५५-१२६५ या काळात त्याने राज्य केले.\nअशा वैभवशाली उत्तर शिलाहार राजवंशाचा सोमेश्वर (सोमेश्वरदेव) शेवटचा राजा असून सन १२५५-१२६५ या काळात त्याने उत्तर कोकणावर राज्य केले. सोमेश्वराचे सन १२५९ आणि १२६० मधील शिलालेख उपलब्ध आहेत. याच्या काळात देवगिरीच्या यादवांचे सामर्थ्य वाढीस लागले होते. उत्तर कोकण ताब्यात घेण्यासाठी यादव राजा कृष्ण (सन १२४७-१२६१) याने सेनापती मल्ल याच्या नेतृत्वाखाली सैन्य पाठवले. पण या मोहिमेतून यादवांना कोणताही जास्तीचा भूभाग मिळाला नाही. कृष्णानंतर सत्तेवर आलेल्या त्याचा भाऊ महादेव याने हत्तींचा समावेश असलेल्या मोठ्या सैन्यासह उत्तर कोकणावर आक्रमण केले. जमिनीवर झालेल्या दारुण पराभवानंतर सोमेश्वराने आपल्या नौसेनेचा आश्रय घेतला. परंतु महादेवाने सोमेश्वराचा समुद्रातसुध्दा पाठलाग केला. महादेवाबरोबर झालेल्या नौकायुध्दात सोमेश्वर बुडून मेला असावा. ह्या घटनेबद्दल हेमाद्री म्हणतो महादेवाच्या क्रो��ाग्नीपेक्षा समुद्रातील वडवानळ अधिक सुसह्य असावा असे मानूनच सोमेश्वराने समुद्राचा ठाव घेतला. हेन्री कझिन्स यांनी मेडीएवल टेंपल ऑफ डेक्कन या पुस्तकात एक्सर येथे सात वीरगळ होत्या असे नमूद करून ठेवले आहे. परंतु सद्यस्थितीत चार अखंड वीरगळ, तर एक अर्धवट वीरगळ आणि काही वीरगळांचे अवशेष बघायला मिळतात. या वीरगळ १२व्या-१३व्या शतकातील असल्यामुळे तसेच या वीरगळांवर हत्तींचा समावेश असलेले जमिनीवरील युध्द आणि एकमेकांवर आक्रमण करण्याऱ्या नौकांचे युध्द दाखवण्यात आलेले असल्यामुळे वीरगळांवर दाखवलेला युध्दप्रसंग शिलाहार राजा सोमेश्वर आणि यादव राजा महादेव यांच्यातील असे हेन्री कझिन्स यांचे मत आहे.\nसोमेश्वर राजाचे रानवड (शक ११८१) आणि चांजे (शक ११८२) असे दोन शिलालेख उपलब्ध आहेत.\nहेन्री कझिन्स यांच्या मेडीएवल टेंपल ऑफ डेक्कन या पुस्तकातील एक्सर वीरगळांचे छायाचित्र\nरानवड शिलालेख (शक ११८१)\nशिलालेख असलेली गध्देगाळ उरण जवळील रानवड गावात मिळाली. या शिलालेखाची नोंद पहिल्यांदा पंडित भगवानलाल इंद्राजी यांनी केली. भगवानलाल इंद्राजी यांच्यानंतर डॉ. अळतेकर, डॉ. सांकलिया व एस. सी. उपाध्याय, डॉ. दिक्षित, डॉ. तुळपुळे यांनी या शिलालेखाची नोंद घेतली आहे.\nहा शिलालेख सद्यस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयात आहे. नागरी लिपीतील हा शिलालेख संस्कृत-मराठी अशा संमिश्र भाषेत असून ११ ओळींचा आहे.\nसिध्दम् (|) स्वस्ति (|) श्री: अद्येह समस्तराजावलीसमलंकृतमहाराजाधि-\nतथैतप्र सादाव्याप्तसमस्तमंडलचिंत्ताभारं समुद्वहति महामात्यश्री-\nझंपडप्रभु महासांधिविग्रही (तैज)प्रभु श्रीकरणी दादप्रभु इत्यादी (श्री)\nकरणभांडागारे (सत्येतस्मिन्) काले प्रवर्त्तमाने सति शकसंवतु ११८१ (सि)-\nधार्थसंवछरे चैत्र व दि १५ सामाई श्रीदामोदरभट्ट तथा भ्रातर वासु-\nदे(व) भट्ट नेऊन २ नारियले (दे)णे निमित्ते श्रीराउलें दामोदरभट्टांचिया\nउरणेंपडिवसेंग्रामपतिबध्दखंडपलास्थानिचा | भाग १ देउलेखं(ड)-\nसमग्र हिया वृत्ती ३(सर्वे)चां वृत्तिची निमित्तें सूर्यपर्वे हस्तोदकपू-\nर्वक दामोदरभटांचेआं भाउआं प्रती भाउआं प्र(ती) सकरंति दीन्ह-\nलीआ (|) मंगल महाश्री:||\nसिध्दी असो. समस्तराजावलिसमलंकृत, महाराजाधिराज, कोंकणचक्रवर्ति श्रीमत सोमेश्वरदेव हा राज्य करत असताना आणि त्याच्या मंत्रीमंडळात महामात्य झंपडप्रभु, महासांधिविग्रही तैजप्रभु आणि श्रीकरणी दादप्रभु असताना, शक संवत ११८१ सिध्दार्थ संवत्सरी चैत्र वद्य १५ रोजी श्रीराउलाने (सोमेश्वरदेवाने) श्रीदामोदरभट्ट तसेच भाऊ वासुदेवभट्ट यांना आमंत्रण देऊन २ नारळ अर्पण करून, दामोदरपंत आणि त्यांच्या भावाला संक्रांतीच्या निमित्ताने उरणेंपडिवसें या गावातील खंडपलास्थानाचा एक भाग, देउलेखंड संपूर्ण व तीन वृत्ती (म्हणजे शेते) हस्तोदकपूर्व दिले. मंगल महाश्री.\nरानवड’ गद्धेगाळ (सौजन्य: छत्रपती शिवाजी महाराज वस्तु संग्रहालय, मुंबई)\nह्या लेखाची पहिल्यांदा नोंद घेणारे भगवानलाल इंद्राजी यांनी काल चुकीने ११७१ असा नोंदून ठेवला. परंतु डॉ. अळतेकर यांनी हा शिलालेख शके ११८१ मधील असल्याचे दाखवून भगवानलाल इंद्राजी यांची चूक दुरुस्त केली. चैत्र वद्य १५ शके ११८१ या दिवशी मेषसंक्राती होती आणि त्या निमित्ताने लेखातील दान दिले आहे. लेखातील उल्लेख आलेले उरण गाव अजूनही त्याच नावाने ओळखले जाते. पण पडिवसे नावाचे कोणतेही गाव उरण परिसरात नाही आहे. डॉ. सांकलिया आणि डॉ. उपाध्याय यांच्या मते उरण जवळील फुंडे किंवा पांजे म्हणजे पडिवसे गाव. खंडपलास्थान म्हणजे नक्की काय हे सांगता येत नाही आणि देउलखंड म्हणजे देवळाशी निगडीत भाग किंवा देवळाशी निगडीत जमीन.\nचांजे शिलालेख (शक ११८२)\nउरण जवळील चांजे गावात शिलालेख असलेली गध्देगाळ मिळाली. पंडित भगवानलाल इंद्राजी यांनी या शिलालेखाची नोंद पहिल्यांदा केली. भगवानलाल इंद्राजी यांच्यानंतर डॉ. सांकलिया व डॉ. उपाध्याय, डॉ. तुळपुळे यांनी या शिलालेखावर काम केले आहे.\nछत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयात हा शिलालेख असलेली शिळा सुरक्षित ठेवण्यात आलेली आहे. नागरी लिपीतील हा शिलालेख संस्कृत-मराठी अशा संमिश्र भाषेत असून १८ ओळींचा आहे.\nओं नमो विनायकाय | लंवोदर नम(स्तु)भ्यं सततं मोदकपृयं ||\nअविघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा | अद्येह समस्तरा–\nजावलीसमलंकृत | महाराजाधिराज | कोंकणचक्रव-\nव्याप्तसमस्तमंडलचिंताभारं समुद्वहति महामात्य श्रीझांपडप्रभु\nमहासांधिविग्रह माइनाकु | बेबलप्रभु | पोमदेपंडित | श्रीकरणीभां-\nडागारे प्रथमच्छेपाटी गोवेनाकु | इत्येतस्मिन्काले प्रवर्तमाने सति श-\nकनृपकालातीतसंवच्छरसतेष्वेकादशसु | द्वासीत्यधीकेषु अत्रांकतोपि\nसक संव���ु ११८२ रौद्रसंवच्छरे चैत्र वदि १५ सोमदिने | सूर्योपरागे उ-\nरण आगराभू | चांडिजेग्रामप्रतिवदकोंथलेस्थानवाटिकाभू | अस्य चा-\nघाटनानि | पूर्वे | सानु ठाकुराची वृति | दक्षिणें विष्नु(क)न्हाची वृति | पश्चिमें\nराजमार्ग | उत्तरें विरा | एवं चतुराघाटनानि | ससीमापर्यंतं सतृणकाष्ठो-\nदकोपेतं रुणदायाद्यदिसंवंधविजर्जितं सर्व्वोत्पतिसहितं सिधा(या) पोरुत्थ(द्र)-\nमाणां दश विसोव द्विषष्ठीद्रमाभ्यधीकमेकशतानि | अंकतोपि द्र १६२\nश्रीस्थानकीयश्रीउत्तरेस्वरदेवाय शासनप्रतिवधं कृत्वा | महाराजश्री-\nसोमेस्वरदेवेन उदकातिसर्ग्गेण प्रदत्तं || वर्तमानस्यास्य धर्मस्य परिपं-\nथना न सेनापि कार्या | स्वदतां परदतां वा यो हरेत वसुंधरा | षष्ठिवर्षसह-\nस्त्राणि विष्ठायां जायते कृमि || मंगलं माहाश्री (:) सुभं भवतु ||\nसिध्दी असो. विनायकाला नमन. ज्याला मोदक प्रिय आहेत त्या लंबोदराला नमस्कार. देवा, कायम माझी सर्व विघ्न दूर कर. महाराजाधिराज, कोंकणचक्रवर्ती श्री सोमेश्वरदेव हा राज्य करीत असताना आणि महामात्य श्री झांपडप्रभु, महासांधिविग्रही माईनाकु, बेबलप्रभु, पोमदेपंडित आणि प्रथमच्छेपाटी (कोषाध्यक्ष) त्याच्या कृपेने मंत्रीमंडळात असताना, शक संवत ११८२ रौद्र संवत्सर चैत्र वद्य 15 सोमवार सूर्यग्रहणप्रसंगी, सोमेश्वरदेवाने हस्तोदकपूर्व श्रीस्थानक येथील श्रीउत्तरेश्वरदेवाच्याप्रित्यर्थ उरणजवळील चांडिजे गावातील कोंथळेस्थानातील जमीन, जमिनीच्या सीमा पुढीलप्रमाणे: पूर्वेला सानु ठाकुराची वृत्ति (शेत), दक्षिणेस विष्णुकान्हाची वृत्ति, पश्चिमेस राजमार्ग आणि उत्तरेस विरा (माळरान जमीन) आणि १६२ पोरुत्थ द्राम यांचे दान दिले. हे दान हस्तेपरहस्ते घेण्याचा प्रयत्न केल्यास तो विष्ठेतील कृमी होईल. मंगल महाश्री. शुभं भवतु.\nचांजे गद्धेगळ (सौजन्य: छत्रपती शिवाजी महाराज वस्तु संग्रहालय, मुंबई)\nशेवटचा शिलाहार राजा सोमेश्वरदेव याचा हा शेवटचा लेख. उत्तर शिलाहारांच्या आधीच्या सर्व लेखांमध्ये गणपतींची स्तुती दिसून येत नाही. परंतु केशीदेव (दुसरा) याचा चौधरपाडा शिलालेख आणि सोमेश्वरदेवाच्या चांजे लेखात अशा दोन लेखातच गणपतीचे नमन केले आहे. लेखात उल्लेखलेली श्रीस्थानक, उरण, चांडिजे ही ठिकाणे म्हणजे आताचे ठाणे, उरण आणि चांजे होय. लेखातील कोंथळेस्थान म्हणजे नक्की कोणती जागा ह��� सांगता येत नाही. डॉ. सांकलिया आणि डॉ. उपाध्याय यांच्या मते कोंथळेस्थान म्हणजे उरण जवळील कलधोंड.\nPrevious Post शाही दफनभूमी – खोकरी\nNext Post वाडिया कारंजे आणि क्लॉक टॉवर\nछत्रपती संभाजी महाराजांचा हडकोळण शिलालेख\nजेम्स प्रिन्सेप – प्राचीन लिपी अभ्यासक\nसुलतान बॅटरी किंवा सुलतान बाथरी\nमल्लिकार्जुन याचा वसई शिलालेख\nसर अलेक्झांडर कनिंगहॅम – पुरातत्व खात्याचे पहिले महानिदेशक\nकान्हेरी लेणी आणि परदेशी यात्रेकरू\nवैनायकी – शक्ती, योगिनी आणि मातृका\nवर्दळीपासून दूर असलेली ‘बेडसे लेणी’\nअनंतदेव याचा शिलालेख असलेली विहार गध्देगाळ\n© 2019 ||महाराष्ट्र देशा||\nथोडेसे ||महाराष्ट्र देशा|| बदल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/editorial/india-condemns-un-report-on-human-rights-in-jammu-and-kashmir/articleshow/70145264.cms", "date_download": "2020-05-29T15:04:24Z", "digest": "sha1:7JPXSVKW4XKEPNXKO6T5S4HWXVOKOODT", "length": 18234, "nlines": 112, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nसंयुक्त राष्ट्रांच्या मानवी हक्क आयुक्तालयाने (ओएचसीएचआर) जम्मू-काश्मीरबाबत जाहीर केलेल्या अहवालाला भारताने घेतलेला आक्षेप योग्यच आहे. काश्मीरमधील मूळ समस्येचा, विशेषत: पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचा मुद्दा विचारात न घेता हा अहवाल खोडसाळपणे तयार करण्यात आला असल्याकडे भारताने अंगुलिनिर्देश केला आहे.\nसंयुक्त राष्ट्रांच्या मानवी हक्क आयुक्तालयाने (ओएचसीएचआर) जम्मू-काश्मीरबाबत जाहीर केलेल्या अहवालाला भारताने घेतलेला आक्षेप योग्यच आहे. काश्मीरमधील मूळ समस्येचा, विशेषत: पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचा मुद्दा विचारात न घेता हा अहवाल खोडसाळपणे तयार करण्यात आला असल्याकडे भारताने अंगुलिनिर्देश केला आहे. यामागे वेगळ्या प्रेरणा आहेत, असे नमूद करून भारताने तीव्र निषेध केला आहे. जम्मू-काश्मीरमधील मानवी हक्कांच्या उल्लंघनाबाबत कानउघाडणी करणारा हा अहवाल भारताची प्रतिमा मलिन करणारा आहे आणि त्यामुळे त्याला आक्षेप घेत, त्यामागील आंतरराष्ट्रीय राजकारणावर नवी दिल्लीने बोट ठेवले आहे. मात्र, ही कृती प्रतिक्रियात्मक असून, काश्मीरबाबत असा अहवाल येण्याच्या आधीच जगाला आपली बाजू अधिक सु���्पष्ट करणे गरजेचे होते; त्याचबरोबर जम्मू-काश्मीरमधील नागरिकांना अधिक सुरक्षित करणेही आवश्यक होते. या अहवालाचा निषेध करतानाच जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती सुधारण्यासाठी, तिथे निवडणुकांना पोषक वातावरण तयार करण्यासाठी आणि त्यानंतर लोकनियुक्त सरकार स्थापन करण्यासाठी पावले पडायला हवीत. शिवाय, तेथील सर्व संबंधित घटकांशी चर्चा करण्याची तयारी हवी.\nकाश्मीरच्या प्रश्नाचे मूळ पाकिस्तानच्या राजकारणात आहे, हे जगाला माहीत आहे. त्याचबरोबर दहशतवाद्यांच्या मदतीने या देशाने तीन दशकांपासून भारताच्या विरोधात छुपे युद्ध छेडले आहे, याचीही कल्पना आहे. तरीही काश्मीरबाबत आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर भारतविरोधी सूर आळवला जातो, हे खरे. 'ओएचसीएचआर'ने सोमवारी जारी केलेला अहवाल हा त्यातलाच प्रकार. तो नाकारण्याचा आणि आपली भूमिका जगासमोर ठामपणे मांडण्याचा अधिकार भारताला आहे; आणि अहवालावर आक्षेप घेत भारताने तो बजावलाही आहे. काश्मीरच्या मुद्द्याने पछाडलेल्या पाकिस्तानी लष्कराने दहशतवादांचे पालनपोषण करून, त्यांना शस्त्रास्त्रांसह सर्व रसद पुरवून आणि काश्मीरमधील फुटिरांना फूस लावून भारताच्या विरोधात युद्धआघाडी उघडली आहे. मसूद अझरच्या दहशती संघटनेला थारा देऊन त्याच्याद्वारे हल्ले घडवून आणणाऱ्या पाकिस्तानचा खरा चेहरा भारताने वेळोवेळी जगासमोर आणला आहे. 'हिज्बुल मुजाहिदीन' या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या बुऱ्हान वानी चकमकीत मारला गेल्यानंतर परिस्थिती चिघळत गेली; लोक रस्त्यावर उतरून पोलिस आणि लष्करी जवान यांच्यावर दगडफेक करू लागले. जोडीला पाकपुरस्कृत दहशतवादी हल्लेही वाढले. याला प्रत्युत्तर देण्यासाठी मोदी सरकारने लष्करी कारवाई गतिमान केली. दहशतवाद्यांना लक्ष्य करण्यासाठी मोहिमा आखल्या. त्यामध्ये अनेक दहशतवादी मारले गेले असले, तरी अनेक जवान आणि अधिकारीही हुतात्मा झाले आहेत. शिवाय अनेक नागरिकांचीही बळी गेला. हिंसक जमावाला रोखण्यासाठी 'पेलेट गन'चा वापर केला गेला आणि एका नागरिकाला 'मानवी ढाल' करून गाडीला बांधण्यात आले. दहशतवाद्यांना आणि फुटीरतावाद्यांना धडा शिकवताना, त्यांना लक्ष्य करताना सामान्य नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्यायला हवी. ती पुरेशी घेतली गेली नाही, हे नाकारता येणार नाही.\n'जम्मू-काश्मीर कोअॅलिशन ऑफ सिव्हिल सोसायटी' या स्वयंसेवी संस्थेची आकडेवारी संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात दिली असून, काश्मीरमध्ये गेल्या वर्षी १६० नागरिकांचा बळी गेल्याचा दावा त्यात आहे. ही आकडेवारी अतिरंजित असल्याचे परराष्ट्र खात्याने म्हटले असले, तरी काही नागरिक बळी पडले हे नाकारता येणार नाही. संरक्षण दलांना विशेषाधिकार देणाऱ्या कायद्यालाचा (एएफएसपीए) उल्लेख संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात करण्यात आला आहे. या कायद्यावर देशातही अनेकदा चर्चा झाली असून, जम्मू-काश्मीरमध्ये तो काही ठिकाणी अंशत: शिथील करण्याची मागणी सतत होते. दहशतवाद्यांच्या आणि फुटीरतावाद्यांच्या विरोधात लढणाऱ्या जवानांना या कायद्याचे संरक्षण असणे तर्कदुष्ट नसले, तरी त्याचा अजिबात गैरवापर होता कामा नये. पाकिस्तानची युद्धखोरी आणि दहशतवादी यांमुळे काश्मीरचे रणांगण झाले आहे हे खरे; परंतु हा प्रश्न राजकीय आहे, याचेही भान हवे. दहशतवाद्यांना संपविताना स्थानिक नागरिकांच्या भावनांकडे पूर्णत: दुर्लक्ष केल्यास प्रतिकूल परिणाम होतात हे मोदी सरकारने ओळखायला हवे. गेल्या तीन वर्षांतील घटनांतून हे दिसतही आहे. त्यामुळे काश्मीरबाबत भारताची भूमिका जगासमोर स्पष्ट करताना, तसेच या साऱ्याचे मूळ दहशतवादात आहे हे सांगतानाच तिथे शांतता नांदण्यासाठी राजकीय पावलेही उचलायला हवीत. संयुक्त राष्ट्रांच्या ताज्या 'खोडसाळ' अहवालाने जम्मू-काश्मीरबाबत अशा प्रकारचे कृतिशील विचारमंथन घडवून आणल्यास ते भारताच्या पथ्यावरच पडेल आणि भारताची प्रतिमा आणखी उजळ होईल.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nचीन विरुद्ध अवघे जग...\nदिलासा, पण अपुरामहत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nस्थलांतरितांसाठी धावली ठाण्याहून रेल्वे\nशाळा १ जुलैला सुरू करण्याचा विचार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती\nतीन दिवसात सेन्सेक्सची १५०० अंकांची कमाई ; गुंतवणूकदार मालामाल\n... म्हणून अमिताभ आणि जया यांच्या लग्नात होते फक्त पाच व-हाडी\nपुलवामातील स्फोटकांनी भरलेली कार हिजबुलच्या दहशतवाद्याची; भावाला अटक\nनिर्बंधाचा अमेरिकेनेही विचार करावा; हाँगकाँग सरकारचा इ���ारा\nप्रसिद्ध गीतकार योगेश गौर यांचं वयाच्या ७७ व्या वर्षी निधन\nमोदी सरकार २.० : या निर्णयांनी गाजवलं पहिलं वर्ष\n करोनाचे संकट नष्ट करण्यासाठी मंदिरात दिला नरबळी\nविद्या बालननं केली 'नटखट' या शॉर्ट फिल्मची निर्मिती\nडोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटला ट्विटरचा पुन्हा आक्षेप\nशाळा १ जुलैला सुरू करण्याचा विचार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती\nCBSE: मार्क वाढवायच्या नावे फसवणूक; बोर्डाने केले सावध\nप्रसिद्ध ज्योतिषी बेजन दारूवाला यांचे निधन; करोनामुळे मृत्यू\n३ हजार रुपयांच्या डिस्काउंटवर मिळतोय हा जबरदस्त फोन, पाहा किंमत\nसकाळी रिकाम्या पोटी पाण्यासह कच्चे लसूण खा, या गंभीर आजारांचा धोका होईल कमी\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/maratha-reservation/3", "date_download": "2020-05-29T14:33:47Z", "digest": "sha1:OGABWM2KTXTKSLMNYKKE6KLCIGRJ36DT", "length": 5311, "nlines": 88, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nवैद्यकीय पदव्युत्तर प्रवेश; सरकार अध्यादेश काढणार\n... तर महाराष्ट्रात आरक्षण देण्याची गरज पडणार नाही: राज ठाकरे\nवैद्यकीय प्रवेश; मराठा विद्यार्थी आझाद मैदानात\nभाजपने मराठा समाजाला फसविले\n‘पीजी मेडिकल’साठी मराठा आरक्षण नाहीच\n‘मराठा’ आरक्षणावर आज सुनावणी\nमेडिकल पीजीतील मराठा आरक्षण अवैध\nमराठा आरक्षणाविरोधातील याचिकेवर हायकोर्टात सुनावणी\nमराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या: शरद पवार\nमराठा व ओबीसींमध्ये सरकारने भांडणे लावली\nमराठा उमेदवारांना नेमणूकपत्र नाही\n‘सरकारची फसवी घोषणा न्यायालयात उघड’\nमराठा अहवाल देण्यास राज्य सरकारचा विरोध\nmaratha reservation : मेगाभरती प्रक्रिया सुरू राहणार, पण २३ जानेवारीपर्यंत नेमणुका नाही\nजिल्हा परिषद भरतीत मराठा समाजास ४८ जागा\nमराठा आरक्षण: अॅड. साळवे मांडणार सरकारची बाजू\nमराठा आरक्षण: कोर्टाबाहेर वकिलांवर हल्ला\nमराठा आरक���षणाविरोधात याचिका; वकिलाला मारहाण\nMaratha Aarakshan: मराठा आरक्षणप्रश्नी आज सुनावणी\nमराठा आरक्षणावर सोमवारी सुनावणी\nमराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास नकार\nमराठा आरक्षणानंतर नोकरभरतीला वेग\nमागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/india/news/coronavirus-modi-government-may-soon-announce-another-relief-package-union-finance-ministry-working-on-another-relief-package-to-comfort-the-people-during-the-lockdown-covid-19-118305.html", "date_download": "2020-05-29T13:42:27Z", "digest": "sha1:5L4UARDJPX3KLIN2OG4LPUO7CRZDK3ND", "length": 32861, "nlines": 228, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "Coronavirus Impact: कोरोना व्हायरस, लॉकडाउन पार्श्वभूमीवर केंद्र सरकार लवकरच जाहीर करु शकतं दुसरं आर्थिक पॅकेज | 📰 LatestLY मराठी", "raw_content": "\nजम्मू कश्मीर येथे आणखी 128 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने आकडा 2164 वर पोहचला ; 29 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nशुक्रवार, मे 29, 2020\nजम्मू कश्मीर येथे आणखी 128 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने आकडा 2164 वर पोहचला ; 29 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nLocust Attack: अमरावती, नागपूर जिल्ह्यात टोळधाडीचे आक्रमण; कृषी विभागामार्फत ड्रोनच्या सहाय्याने कीटकनाशकांची फवारणी करण्यात येणार\nमुंबईतील अग्निशमन दलातील 41 जवानांना कोरोनाची लागण तर 3 जणांवर ICU मध्ये उपचार सुरु\nDoctor's Salary Increase: राज्यातील बॉण्डेड, कंत्राटी डॉक्टर्सच्या मानधनात मोठी वाढ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केला निर्णय\nराज्यातील अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत 30 मे रोजी निर्णय होण्याची शक्यता, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार विद्यापीठातील कुलगुरुंशी चर्चा\nCoronavirus मुळे मरण पावलेल्या लोकांसाठी स्पेनमध्ये 10 दिवसांचा दुखवटा सुरु; देशाच्या लोकशाही इतिहासातील सर्वात मोठा Mourning Period\nBe Positive: कोकणातील आंबा उत्पादकांनी Coronavirus संकटात शोधली संधी; तोडली दलालांची साखळी\nठाण्यातील भाजप नगरसेवक विलास कांबळे यांचा मृत्यू; हॉटेलमध्ये आढळला मृतदेह\nअक्षय बोऱ्हाडे मारहाण प्रकरणी विघ्नहर सहकारी साखर कारखाना अध्यक्ष सत्यशील शेरकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल\nपुणे: सहकारनगर पोलीस स्टेशन मधील कर्मचाऱ्याने COVID19 वर यशस्वी मात केल्याब��बत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले अभिनंदन\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nLocust Attack: अमरावती, नागपूर जिल्ह्यात टोळधाडीचे आक्रमण; कृषी विभागामार्फत ड्रोनच्या सहाय्याने कीटकनाशकांची फवारणी करण्यात येणार\nDoctor's Salary Increase: राज्यातील बॉण्डेड, कंत्राटी डॉक्टर्सच्या मानधनात मोठी वाढ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केला निर्णय\nराज्यातील अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत 30 मे रोजी निर्णय होण्याची शक्यता, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार विद्यापीठातील कुलगुरुंशी चर्चा\nठाण्यातील भाजप नगरसेवक विलास कांबळे यांचा मृत्यू; हॉटेलमध्ये आढळला मृतदेह\nजम्मू कश्मीर येथे आणखी 128 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने आकडा 2164 वर पोहचला ; 29 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nछत्तीसगढ राज्याचे माजी मुख्यमंत्री अजीत जोगी यांचे निधन; 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास\nCoronavirus: गोव्यात लॉकडाऊन आणखी 15 दिवस वाढवण्यासह काही नियम शिथील करण्याची अमित शहा यांच्याकडे मागणी- मुख्यमंत्री प्रमोद सावंत\nMonsoon 2020: महाराष्ट्रात जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून दाखल होण्याचा अंदाज; 1 जून पर्यंत केरळमध्ये धडकणार\nCoronavirus मुळे मरण पावलेल्या लोकांसाठी स्पेनमध्ये 10 दिवसांचा दुखवटा सुरु; देशाच्या लोकशाही इतिहासातील सर्वात मोठा Mourning Period\nCoronavirus Updates: जगभरात कोरोनाबाधितांचा आकडा 5.7 मिलियन तर बळींचा आकडा 355,000 च्या पार\nNASA चं ऐतिहासिक SpaceX रॉकेट लॉन्चिग खराब वातावरणामुळे रद्द; 30 मे दिवशी पुन्हा केले जाणार प्रयत्न\nभारत-चीन संबंधावर डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विट; म्हणाले दोन्ही देशांमध्ये अमेरिका मध्यस्थी करण्यास तयार\niQOO 3 स्मार्टफोनवर ग्राहकांना मिळणार 3 रुपयांची सूट, जाणून घ्या फिचर्ससह नवी किंमत\nगुगल पे 'Nearby Spot' फिचर आता भारतातील 35 शहरांमध्ये उपलब्ध; जवळची अत्यावश्यक सेवांची दुकाने दाखवून करणार युजर्सची मदत\n घरातून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना Google देणार 75 हजाराचा भत्ता; Work From Home करताना लॅपटॉप, फर्निचर विकत घेण्यासाठी मदत\nMitron App: आता TikTok ला विसरा, व्हिडिओ बनवण्यासाठी सादर आहे भारतीय 'मित्रों अ‍ॅप'; जाणून घ्या याच्या वापरासाठी Step-by-Step Guide (Video)\nOla Electric भारतात पुढच्या वर्षात लॉन्च करणार इलेक्ट्रिक टू-व्हिलर\nCoronavirus Effect: लॉकडाउन मुळे मारुति सुझुकी ला मोठा तोटा; एप्रिल महिन्यात एकाही गाडीची विक्री नाही\nबीएमडब्ल्यू इंडियाचे सीईओ रुद्रतेज सिंह यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; वयाच्या 46 वर्षी घेतला अखेरचा श्वास\nCoronavirus: लक्झरी वाहन निर्माता कंपनी Mercedes-Benz चा मोठा निर्णय; पुण्यात 1,500 बेड्सचे रुग्णालय बांधण्याची घोषणा\nIND vs AUS 2020-21: क्रिकेट ऑस्ट्रेलियाने भारत दौर्‍याचे जाहीर केलेले वेळापत्रक अंतिम नाही, BCCI ने दिले महत्वाचे संकेत\nवर्ल्ड कप 2011 फायनलमध्ये टॉसवरून झाला मोठा वाद, एमएस धोनीने दुसऱ्यांदा करण्याच्या मागणीचा कुमार संगकाराने सांगितला किस्सा\nकोरोना व्हायरस जगभरात पसरविण्यामागची चीनची मूळ योजना हरभजन सिंह याने केली उघकीस, ट्विटवरून लगावली फटकार\nICC ला पात्र लिहून क्रिकेट ऑस्ट्रेलियाने 2021 टी-20 वर्ल्ड कप आयोजित करण्याची केली विनंती, यामागील तर्क जाणून घ्या\n'त्या' वादग्रस्त व्हिडिओबाबत ISKON ने दाखल केली तक्रार; Shemaroo ने माफी मागत तोडले सुरलीन कौर व बलराज स्याल यांच्यासोबतचे व्यावसायिक संबंध\nDabangg Animated Version: लवकरच प्रदर्शित होणार सलमान खानच्या ‘दबंग’चे अ‍ॅनिमेटेड व्हर्जन; 'चुलबुल पांडे' दिसणार नव्या अवतारात\nAmitabh Bachchan Helps Migrants: सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या वतीने मजुरांना मूळगावी नेणाऱ्या 10 बस हाजी अली येथून उत्तर प्रदेश साठी रवाना (See Photos)\nनवाजुद्दीन सिद्दीकी ची पत्नी आलिया हिने घटस्फोटासह पोटगी म्हणून 30 कोटी रुपये आणि 4BHK फ्लॅटची केली मागणी\nराशीभविष्य 29 मे 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nVeer Savarkar Jayanti 2020 Wishes: विनायक दामोदर सावरकर यांच्या 137 व्या जयंती निमित्त Messages, HD Images, Wallpapers शेअर करून द्या विनम्र आदरांजली\nराशीभविष्य 28 मे 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nVeer Savarkar Jayanti 2020 Quotes: वीर सावरकर यांचे देशप्रेम, एकात्मता ते जीवनाकडे सकारत्मक बघायला शिकणारे क्रांतिकारक विचार\nFact Check: कार हिटमुळे हँड सॅनिटायझरचा स्फोट होतो गाडीमध्ये सॅनिटायझर ठेवणे कितीपत सुरक्षित गाडीमध्ये सॅनिटायझर ठेवणे कितीपत सुरक्षित\nManjeshwar Brothers: रुपेरी वाळूत ते आकाशी झेप घे रे पाखरा सह 'ही' गाणी गात नेटकऱ्यांना थक्क केलेल्या मंजेश्वर ब्रदर्स या चिमुकल्यांविषयी जाणून घ्या (Watch Video)\n: मुंबई शहरातही टोळधाड दाखल जुहू, विक्रोळीसह अनेक ठिकाणी टोळ दिसल्याचा दावा; फोटो सोशल मीडियावर व्हायरल\n' जाणून घ्या व्हायरल व्हिडिओ मागील सत्य\nभारत: कोरोना व्हायरस लाईव्�� मॅप\nउपचार सुरु असलेले एकूण रुग्ण\nCoronavirus Impact: कोरोना व्हायरस, लॉकडाउन पार्श्वभूमीवर केंद्र सरकार लवकरच जाहीर करु शकतं दुसरं आर्थिक पॅकेज\nबातम्या अण्णासाहेब चवरे| Apr 07, 2020 12:37 PM IST\nकेंद्रीय आर्थिक मंत्रालय (Finance Ministry) कोरना व्हायरस (Finance Ministry) नियंत्रणात आणण्यासाठी आणि कोरोनामुळे अडचणीत आलेली आर्थव्यवस्था (Economy) सावरण्यासाठी दुसरे आर्थिक पॅकेज जाहीर करण्याची शक्यता आहे. कोरोना व्हायरस संक्रमण रोखण्यासाठी देशात 25 मार्च पासून 21 दिवस लॉकडाउन (Lockdown) जाहीर करण्यात आला आहे. ज्यामुळे संपूर्ण देशाची अर्थव्यवस्था ठप्प झाल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना संकटामुळे आर्थिक गर्तेत सापडलेल्या गरीब आणि सामाचिक वंचितांना केंद्र सरकारने मोफत अन्नधान्य आणि 1.70 लाख कोटी रुपयांचे पॅकेज घोषीत केले होते.\nकेंद्र सरकारने पंतप्रधान गरीब कल्याण योजना अंतर्गत 1.70 कोटी रुपयांचे आर्थिक पॅकेज जाहीर केले. सूत्रांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, केंद्र सरकार आता अर्थव्यवस्थेतील त्या घटकांसाठी मदत देऊ करणार आहे ज्यांच्यावर लॉकडाउन सुरु झाल्यामुळे अधिक वाईट परिणाम झाला. हे पॅकेज येत्या काही काळातच जाहीर केले जाऊ शकते. सर्वसामान्य नागरिका आणि खास करुन गरिबांना या पॅकेजच्या माध्यमातून विशेष मदत दिली जाऊ शकते.\nपंतप्रधान कार्यालय (पीएमओ) द्वारा तयार करण्यात आलेली एक समिती आणि अर्थ मंत्रालय या विषयावर काम करत आहे. पीएमोने गेल्याच आठवड्यात आर्थिक विषयाचे सचिव अतनु चक्रवर्ती यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यांची एक समिती स्थापन केली आहे. ही समिती कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीव दैनंदिन आढावा घेत असते. ही समिती केळव कोरोना व्हायरस संकटाच्या वेदानादाई स्थितीवरच लक्ष ठेवत नाही तर, त्यासोबत लॉकडाऊन काळात नोकरी कामधंदा गमावलेल्या नागरिकांच्या हाताला कसे काम मिळवून देता येईल यावरही विचार करत आहे.\nअतनु चक्रवर्ती यांच्यासोबतच या समितीत सचिव टी वी सोमनाथन, श्रम सचिव हीरालाल समारिया, ग्रामीण विकास सचिव राजेश भूषण, वित्तीय सेवा विभागातून अतिरिक्त सचिव पंकज जैन, प्रधानमंत्री कार्यालयातून संयुक्त सचिव अरविंद श्रीवास्तव आणि मंत्रिमंडळ सचिवालयातून उप- सचिव आम्रपाली काटा यांचा समावेश आहे. (हेही वाचा, Gold Rate Today: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरात विक्रमी वाढ; जाणून घ्या आजची किंमत)\nप्रसारमाध्यमांनी म्हटले आहे की, एक विशेष पॅकेज तयार केल्यावर ते पंतप्रधांनाच्या अध्यक्षतेखाली तयार करण्यात आलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सादर केले जाईल. त्यानंतर मंत्रिमंडळाची मान्यता मिळताच केंद्रीय अर्थमंत्री (Finance Minister) निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) या पॅकेजची घोषणा करु शकतात. दरम्यान, केंद्र सरकारकडून मात्र अद्या या पॅकेजबाबत अधिकृतरित्या काही सांगण्यात आले नाही.\nजम्मू कश्मीर येथे आणखी 128 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने आकडा 2164 वर पोहचला ; 29 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nमुंबईतील अग्निशमन दलातील 41 जवानांना कोरोनाची लागण तर 3 जणांवर ICU मध्ये उपचार सुरु\nDoctor's Salary Increase: राज्यातील बॉण्डेड, कंत्राटी डॉक्टर्सच्या मानधनात मोठी वाढ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केला निर्णय\nCoronavirus मुळे मरण पावलेल्या लोकांसाठी स्पेनमध्ये 10 दिवसांचा दुखवटा सुरु; देशाच्या लोकशाही इतिहासातील सर्वात मोठा Mourning Period\nBe Positive: कोकणातील आंबा उत्पादकांनी Coronavirus संकटात शोधली संधी; तोडली दलालांची साखळी\nपुणे: सहकारनगर पोलीस स्टेशन मधील कर्मचाऱ्याने COVID19 वर यशस्वी मात केल्याबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले अभिनंदन\nमुंबई: दीड महिन्याच्या बाळाची कोरोना विरुद्ध लढाई यशस्वी; ब्रेन हॅमरेज वर सुद्धा केली मात\nCoronavirus: जनशक्तीच्या जोरावर करोना व्हायरस संकटावर मात करु - उपमुख्यमंत्री अजित पवार\nLocust Attack In Maharashtra: महाराष्ट्र राज्यात 50% टोळधाडीचा नाश – कृषीमंत्री दादा भुसे यांची माहिती\nCoronavirus In Maharashtra: महाराष्ट्रातील तुम्ही राहत असणाऱ्या जिल्ह्यात कोरोनाचे किती रुग्ण आहेत जाणून घ्या; राज्यातील कोरोनाबाधितांची जिल्ह्यानिहाय आकडेवारी\nऔरंगाबाद: साई रंगदाळ या 7वी मध्ये शिकणार्‍या विद्यार्थ्याने कोव्हिड योद्धांच्या मदतीसाठी बनवला रोबोट; औषधं, अन्न पोहचवण्यासाठी करणार मदत\nमहाराष्ट्र पोलिस खात्यामध्ये एकूण 2211 पोलिस कर्मचारी COVID 19 च्या विळख्यात; 24 तासांत 116 जणांना कोरोनाची बाधा\nकोविड-19 च्या वाढत्या संसर्गामुळे गरोदर महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनी गरजेशिवाय रेल्वे प्रवास टाळावा; रेल्वे मंत्रालयाचे आवाहन\nजम्मू कश्मीर येथे आणखी 128 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने आकडा 2164 वर पोहचला ; 29 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nLocust Attack: अमरावती, नागपूर जिल्ह्यात टोळधाडीचे आक्रमण; कृषी विभागामार्फत ड्रोनच्या सहाय्याने कीटकनाशकांची फवारणी करण्यात येणार\nमुंबईतील अग्निशमन दलातील 41 जवानांना कोरोनाची लागण तर 3 जणांवर ICU मध्ये उपचार सुरु\nDoctor's Salary Increase: राज्यातील बॉण्डेड, कंत्राटी डॉक्टर्सच्या मानधनात मोठी वाढ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केला निर्णय\nराज्यातील अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत 30 मे रोजी निर्णय होण्याची शक्यता, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार विद्यापीठातील कुलगुरुंशी चर्चा\nCoronavirus मुळे मरण पावलेल्या लोकांसाठी स्पेनमध्ये 10 दिवसांचा दुखवटा सुरु; देशाच्या लोकशाही इतिहासातील सर्वात मोठा Mourning Period\nLockdown 4 मध्ये आंतरराज्यीय प्रवास करण्यासाठी E-Pass मिळणार; serviceonline.gov.in/epass/ वर पहा कसा कराल अर्ज\nहापूस आंबा कसा ओळखला नैसर्गिकरित्या पिकलेले आणि कृत्रिमरित्या पिकवलेल्या आंब्यातील नेमका फरक काय नैसर्गिकरित्या पिकलेले आणि कृत्रिमरित्या पिकवलेल्या आंब्यातील नेमका फरक काय आंबे विकत घेताना पारखून पाहा ‘या’ गोष्टी\nपरदेशात अडकलेल्या महाराष्ट्रीय लोकांना मायदेशी सुखरूप आणण्यासाठी ठाकरे सरकारचा मदतीचा हात; ‘इथे’ ऑनलाईन माहिती देण्याचंं आवाहन\nप्लाझ्मा थेरपी म्हणजे नेमकं काय यामुळे COVID-19 रुग्णांना फायदा होईल यामुळे COVID-19 रुग्णांना फायदा होईल जाणून घ्या प्लाझ्मा थेरपीचे फायदे, इतिहास, उपचारपद्धती याबद्दल सविस्तर माहिती\nजम्मू कश्मीर येथे आणखी 128 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने आकडा 2164 वर पोहचला ; 29 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nछत्तीसगढ राज्याचे माजी मुख्यमंत्री अजीत जोगी यांचे निधन; 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास\nCoronavirus: गोव्यात लॉकडाऊन आणखी 15 दिवस वाढवण्यासह काही नियम शिथील करण्याची अमित शहा यांच्याकडे मागणी- मुख्यमंत्री प्रमोद सावंत\nMonsoon 2020: महाराष्ट्रात जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून दाखल होण्याचा अंदाज; 1 जून पर्यंत केरळमध्ये धडकणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/lifestyle/festivals-events/mauni-amavasya-2020-tithi-date-what-to-do-to-get-rid-off-bad-phase-96239.html", "date_download": "2020-05-29T13:18:20Z", "digest": "sha1:KXMAXO2TCBGY47BU66JUF2IX5QYNNSPT", "length": 32133, "nlines": 235, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "Mauni Amavasya 2020: मौनी अमावस्या दिनी ही '5' सोप्पी कामे केल्यास होऊ शकतो लाभ | ��🏻 LatestLY मराठी", "raw_content": "\nप्रसिद्ध ज्योतिषी बेजन दारूवाला यांचे निधन; 29 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nशुक्रवार, मे 29, 2020\nप्रसिद्ध ज्योतिषी बेजन दारूवाला यांचे निधन; 29 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nराज्यातील अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत 30 मे रोजी निर्णय होण्याची शक्यता, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार विद्यापीठातील कुलगुरुंशी चर्चा\nCoronavirus मुळे मरण पावलेल्या लोकांसाठी स्पेनमध्ये 10 दिवसांचा दुखवटा सुरु; देशाच्या लोकशाही इतिहासातील सर्वात मोठा Mourning Period\nBe Positive: कोकणातील आंबा उत्पादकांनी Coronavirus संकटात शोधली संधी; तोडली दलालांची साखळी\nठाण्यातील भाजप नगरसेवक विलास कांबळे यांचा मृत्यू; हॉटेलमध्ये आढळला मृतदेह\nअक्षय बोऱ्हाडे मारहाण प्रकरणी विघ्नहर सहकारी साखर कारखाना अध्यक्ष सत्यशील शेरकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल\nपुणे: सहकारनगर पोलीस स्टेशन मधील कर्मचाऱ्याने COVID19 वर यशस्वी मात केल्याबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले अभिनंदन\nमुंबई: दीड महिन्याच्या बाळाची कोरोना विरुद्ध लढाई यशस्वी; ब्रेन हॅमरेज वर सुद्धा केली मात\nIND vs AUS 2020-21: क्रिकेट ऑस्ट्रेलियाने भारत दौर्‍याचे जाहीर केलेले वेळापत्रक अंतिम नाही, BCCI ने दिले महत्वाचे संकेत\n'त्या' वादग्रस्त व्हिडिओबाबत ISKON ने दाखल केली तक्रार; Shemaroo ने माफी मागत तोडले सुरलीन कौर व बलराज स्याल यांच्यासोबतचे व्यावसायिक संबंध\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nराज्यातील अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत 30 मे रोजी निर्णय होण्याची शक्यता, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार विद्यापीठातील कुलगुरुंशी चर्चा\nअक्षय बोऱ्हाडे मारहाण प्रकरणी विघ्नहर सहकारी साखर कारखाना अध्यक्ष सत्यशील शेरकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल\nपुणे: सहकारनगर पोलीस स्टेशन मधील कर्मचाऱ्याने COVID19 वर यशस्वी मात केल्याबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले अभिनंदन\nमुंबई: दीड महिन्याच्या बाळाची कोरोना विरुद्ध लढाई यशस्वी; ब्रेन हॅमरेज वर सुद्धा केली मात\nप्रसिद्ध ज्योतिषी बेजन दारूवाला यांचे निधन; 29 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nछत्तीसगढ राज्याचे माजी मुख्यमंत्री अजीत जोगी यांचे निधन; 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास\nCoronavirus: गोव्यात लॉकडाऊन आणखी 15 दिवस वाढवण्यासह काही नियम शिथी��� करण्याची अमित शहा यांच्याकडे मागणी- मुख्यमंत्री प्रमोद सावंत\nMonsoon 2020: महाराष्ट्रात जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून दाखल होण्याचा अंदाज; 1 जून पर्यंत केरळमध्ये धडकणार\nCoronavirus मुळे मरण पावलेल्या लोकांसाठी स्पेनमध्ये 10 दिवसांचा दुखवटा सुरु; देशाच्या लोकशाही इतिहासातील सर्वात मोठा Mourning Period\nCoronavirus Updates: जगभरात कोरोनाबाधितांचा आकडा 5.7 मिलियन तर बळींचा आकडा 355,000 च्या पार\nNASA चं ऐतिहासिक SpaceX रॉकेट लॉन्चिग खराब वातावरणामुळे रद्द; 30 मे दिवशी पुन्हा केले जाणार प्रयत्न\nभारत-चीन संबंधावर डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विट; म्हणाले दोन्ही देशांमध्ये अमेरिका मध्यस्थी करण्यास तयार\niQOO 3 स्मार्टफोनवर ग्राहकांना मिळणार 3 रुपयांची सूट, जाणून घ्या फिचर्ससह नवी किंमत\nगुगल पे 'Nearby Spot' फिचर आता भारतातील 35 शहरांमध्ये उपलब्ध; जवळची अत्यावश्यक सेवांची दुकाने दाखवून करणार युजर्सची मदत\n घरातून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना Google देणार 75 हजाराचा भत्ता; Work From Home करताना लॅपटॉप, फर्निचर विकत घेण्यासाठी मदत\nMitron App: आता TikTok ला विसरा, व्हिडिओ बनवण्यासाठी सादर आहे भारतीय 'मित्रों अ‍ॅप'; जाणून घ्या याच्या वापरासाठी Step-by-Step Guide (Video)\nOla Electric भारतात पुढच्या वर्षात लॉन्च करणार इलेक्ट्रिक टू-व्हिलर\nCoronavirus Effect: लॉकडाउन मुळे मारुति सुझुकी ला मोठा तोटा; एप्रिल महिन्यात एकाही गाडीची विक्री नाही\nबीएमडब्ल्यू इंडियाचे सीईओ रुद्रतेज सिंह यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; वयाच्या 46 वर्षी घेतला अखेरचा श्वास\nCoronavirus: लक्झरी वाहन निर्माता कंपनी Mercedes-Benz चा मोठा निर्णय; पुण्यात 1,500 बेड्सचे रुग्णालय बांधण्याची घोषणा\nIND vs AUS 2020-21: क्रिकेट ऑस्ट्रेलियाने भारत दौर्‍याचे जाहीर केलेले वेळापत्रक अंतिम नाही, BCCI ने दिले महत्वाचे संकेत\nवर्ल्ड कप 2011 फायनलमध्ये टॉसवरून झाला मोठा वाद, एमएस धोनीने दुसऱ्यांदा करण्याच्या मागणीचा कुमार संगकाराने सांगितला किस्सा\nकोरोना व्हायरस जगभरात पसरविण्यामागची चीनची मूळ योजना हरभजन सिंह याने केली उघकीस, ट्विटवरून लगावली फटकार\nICC ला पात्र लिहून क्रिकेट ऑस्ट्रेलियाने 2021 टी-20 वर्ल्ड कप आयोजित करण्याची केली विनंती, यामागील तर्क जाणून घ्या\n'त्या' वादग्रस्त व्हिडिओबाबत ISKON ने दाखल केली तक्रार; Shemaroo ने माफी मागत तोडले सुरलीन कौर व बलराज स्याल यांच्यासोबतचे व्यावसायिक संबंध\nDabangg Animated Version: लवकरच प्रदर्शित होणार सलमान खानच्या ‘दबंग’चे अ‍ॅनिमेटेड व्हर्जन; 'चुलबुल पांडे' दिसणार नव्या अवतारात\nAmitabh Bachchan Helps Migrants: सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या वतीने मजुरांना मूळगावी नेणाऱ्या 10 बस हाजी अली येथून उत्तर प्रदेश साठी रवाना (See Photos)\nनवाजुद्दीन सिद्दीकी ची पत्नी आलिया हिने घटस्फोटासह पोटगी म्हणून 30 कोटी रुपये आणि 4BHK फ्लॅटची केली मागणी\nराशीभविष्य 29 मे 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nVeer Savarkar Jayanti 2020 Wishes: विनायक दामोदर सावरकर यांच्या 137 व्या जयंती निमित्त Messages, HD Images, Wallpapers शेअर करून द्या विनम्र आदरांजली\nराशीभविष्य 28 मे 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nVeer Savarkar Jayanti 2020 Quotes: वीर सावरकर यांचे देशप्रेम, एकात्मता ते जीवनाकडे सकारत्मक बघायला शिकणारे क्रांतिकारक विचार\nFact Check: कार हिटमुळे हँड सॅनिटायझरचा स्फोट होतो गाडीमध्ये सॅनिटायझर ठेवणे कितीपत सुरक्षित गाडीमध्ये सॅनिटायझर ठेवणे कितीपत सुरक्षित\nManjeshwar Brothers: रुपेरी वाळूत ते आकाशी झेप घे रे पाखरा सह 'ही' गाणी गात नेटकऱ्यांना थक्क केलेल्या मंजेश्वर ब्रदर्स या चिमुकल्यांविषयी जाणून घ्या (Watch Video)\n: मुंबई शहरातही टोळधाड दाखल जुहू, विक्रोळीसह अनेक ठिकाणी टोळ दिसल्याचा दावा; फोटो सोशल मीडियावर व्हायरल\n' जाणून घ्या व्हायरल व्हिडिओ मागील सत्य\nभारत: कोरोना व्हायरस लाईव्ह मॅप\nउपचार सुरु असलेले एकूण रुग्ण\nMauni Amavasya 2020: मौनी अमावस्या दिनी ही '5' सोप्पी कामे केल्यास होऊ शकतो लाभ\nMauni Amavasya 2020: हिंदू कालदर्शिकेतील माघ महिन्यातील कृष्णपक्षाला येणाऱ्या अमावस्येला माघी किंवा मौनी अमावस्या असे म्हणतात. या तिथीवर अनेक भाविक प्रयागराज (Prayagraj) येथे आयोजित केल्या जाणाऱ्या माघ मेळ्यात सहभागी होतात, याठिकाणी पवित्र स्नान केल्यास पापक्षालन होते असे मानतात. यानुसार आज, 24 जानेवारी गंगा- यमुना आणि सरस्वती या त्रिवेणी संगमात (Triveni Sangam) स्नान करण्यासाठी अनेक भाविक प्रयागराज येथे रवाना झाले आहेत. असं म्हणतात, की मौनी अमावास्येच्या तिथीवर आपल्या पूर्वजांना तर्पण (Tarpan) दान केले जाते, यामुळे त्यांच्या आत्म्याला शांती मिळते, तसेच आपल्या ऐपतीनुसार जितके शक्य होईल तितके दान केल्याने पाप धुतले जाते, या साऱ्याने जर का तुमचे वाईट दिवस सुरु असतील किंवा शनी दोष, कालसर्प दोष इत्यादी त्रास तुमच्या यशात अडथळा ठरत असतील तर त्या��र तात्काळ उपाय होतो. खरंतर यामध्ये अनेक श्रद्धेच्या बाबी आहेत मात्र स्वतःसाठी उत्तम घडावे आणि त्यातून कोणाला तरी फायदा व्हावा या हेतूने तुम्ही या पाच गोष्टी नक्की करून पाहू शकता. Shani Rashi Parivartan 2020: मौनी अमावस्या दिनी आज होणार शनीचे संक्रमण; पहा कोणत्या राशीवर काय परिणाम होणार\nअमावस्या प्रारंभः 24 जानेवारी 2020 को सकाळी 02 वाजून 17 मिनिट ते\nअमावस्या समाप्ती - 25 जानेवारी 2020 सकाळी 03.11 मिनिटांपर्यंत\nमौनी अमावास्येच्या दिवशी काय केल्याने होतो लाभ\n- कालसर्प दोषातून मुक्तिसाठी यादिवशी मुंग्यांना अन्नदान करावे, एका मळलेल्या पिठाच्या गोळ्यात थोडी साखर टाकून मुंग्यांना खाता येईल अशा ठिकाणी ठेवावे. या भूतदयेने तुम्हाला सुद्धा लाभ होईल.\n-मुक्या प्राण्याची सेवा करण्याची मौनी अमावस्या ही एक संधी आहे, या दिवशी मळलेल्या पिठात थोडे काळे तीळ आणि तूप घालून त्याची पोळी बनवावी ही पोळी कुत्रा आणि गायीला किंवा कोणत्याही चार पायांच्या प्राण्याला खाऊ घालावी.\n- यादिवशी घरात तांदुळाहसिल खीर बनवून लक्ष्मी देवी आणि शंकर भगवान यांना नैवैद्य दाखवावा आणि मग कुटुंबासह भोजन करावे. सर्वानी केत्र बसून जेवल्याने आर का कौटुंबिक वाद सोडवण्यात सहजता येईल.\n- ही अमावस्या थंडीच्या दिवसात येत असल्याने शरीरासाठी उत्तम उष्णता देणारे काळे तिल, काळे उडीद , काळे कपडे दान करावेत .\n- यंदा मौनी अमावस्या हि शनी परिवर्तन दिनाच्या तिथी सोबतच आली आहे, त्यामुळे शनी देवाची पूजा करून घराबाहेर पिठाचा दिवा लावावा.\nदरम्यान, आज मौनी अमावास्येच्या (Mauni Amavasya) तिथीवर शनी ग्रहाचे (Shani) मकर (Makar) राशींमध्ये संक्रमण होणार आहे. तब्बल 150 वर्षानंतर शनी संक्रमणाचा हा योग्य मौनी अमावास्येच्या तिथीवर जुळून आला आहे.\n(टीप: हा लेख प्राप्त माहितीच्या आधारे लिहिण्यात आला आहे, यातुन लेटेस्टली मराठी कोणतीही अंधश्रद्धा पसरवु इच्छित नाही.)\nMauni Amavasya Mauni Amavasya 2020 Prayagraj Tarpan Triveni Sangam त्रिवेणी संगम प्रयागराज मौनी अमावस्या मौनी अमावस्या 2020 मौनी अमावस्या तिथी\nShani Rashi Parivartan 2020: मौनी अमावस्या दिनी आज होणार शनीचे संक्रमण; पहा कोणत्या राशीवर काय परिणाम होणार\nमाजी केंद्रीय मंत्री चिन्मयानंद यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या तरुणीला अटक: पुढील सुनावणी 26 सप्टेंबरला\nप्रयागराज: वर्दीवर असलेल्या दोन पोलिसांमध्ये लाच घेण्यावरुन हाणामारी; सीसी���ीव्ही फुटेज सोशल मीडियात व्हायरल\nदेशातील पहिलं मोबाईल व्यसनमुक्ती केंद्र प्रयागराज मध्ये; पहिल्याच दिवशी 15 जण उपचारासाठी दाखल\nअयोध्या येथे 2005 मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी चार जणांना जन्मठेपेची शिक्षा, एकाची सुटका\nप्रियांका गांधी आजपासून बोटीतून गंगायात्रा करणार\nमहाशिवरात्रीचा मुहूर्त साधत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यात त्रिवेणी संगमावर स्नान\nKumbh Mela 2019: सर्वात मोठ्या गर्दीचे व्यवस्थापन आणि स्वच्छता अभियान यासाठी कुंभमेळ्याची 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये नोंद\nLocust Attack In Maharashtra: महाराष्ट्र राज्यात 50% टोळधाडीचा नाश – कृषीमंत्री दादा भुसे यांची माहिती\nCoronavirus In Maharashtra: महाराष्ट्रातील तुम्ही राहत असणाऱ्या जिल्ह्यात कोरोनाचे किती रुग्ण आहेत जाणून घ्या; राज्यातील कोरोनाबाधितांची जिल्ह्यानिहाय आकडेवारी\nऔरंगाबाद: साई रंगदाळ या 7वी मध्ये शिकणार्‍या विद्यार्थ्याने कोव्हिड योद्धांच्या मदतीसाठी बनवला रोबोट; औषधं, अन्न पोहचवण्यासाठी करणार मदत\nमहाराष्ट्र पोलिस खात्यामध्ये एकूण 2211 पोलिस कर्मचारी COVID 19 च्या विळख्यात; 24 तासांत 116 जणांना कोरोनाची बाधा\nकोविड-19 च्या वाढत्या संसर्गामुळे गरोदर महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनी गरजेशिवाय रेल्वे प्रवास टाळावा; रेल्वे मंत्रालयाचे आवाहन\nप्रसिद्ध ज्योतिषी बेजन दारूवाला यांचे निधन; 29 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nराज्यातील अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत 30 मे रोजी निर्णय होण्याची शक्यता, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार विद्यापीठातील कुलगुरुंशी चर्चा\nCoronavirus मुळे मरण पावलेल्या लोकांसाठी स्पेनमध्ये 10 दिवसांचा दुखवटा सुरु; देशाच्या लोकशाही इतिहासातील सर्वात मोठा Mourning Period\nBe Positive: कोकणातील आंबा उत्पादकांनी Coronavirus संकटात शोधली संधी; तोडली दलालांची साखळी\nठाण्यातील भाजप नगरसेवक विलास कांबळे यांचा मृत्यू; हॉटेलमध्ये आढळला मृतदेह\nअक्षय बोऱ्हाडे मारहाण प्रकरणी विघ्नहर सहकारी साखर कारखाना अध्यक्ष सत्यशील शेरकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल\nLockdown 4 मध्ये आंतरराज्यीय प्रवास करण्यासाठी E-Pass मिळणार; serviceonline.gov.in/epass/ वर पहा कसा कराल अर्ज\nहापूस आंबा कसा ओळखला नैसर्गिकरित्या पिकलेले आणि कृत्रिमरित्या पिकवलेल्या आंब्यातील नेमका फरक क���य नैसर्गिकरित्या पिकलेले आणि कृत्रिमरित्या पिकवलेल्या आंब्यातील नेमका फरक काय आंबे विकत घेताना पारखून पाहा ‘या’ गोष्टी\nपरदेशात अडकलेल्या महाराष्ट्रीय लोकांना मायदेशी सुखरूप आणण्यासाठी ठाकरे सरकारचा मदतीचा हात; ‘इथे’ ऑनलाईन माहिती देण्याचंं आवाहन\nप्लाझ्मा थेरपी म्हणजे नेमकं काय यामुळे COVID-19 रुग्णांना फायदा होईल यामुळे COVID-19 रुग्णांना फायदा होईल जाणून घ्या प्लाझ्मा थेरपीचे फायदे, इतिहास, उपचारपद्धती याबद्दल सविस्तर माहिती\nराशीभविष्य 29 मे 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nSummer Tips: उन्हाळ्यात गरम पाणी पिण्याचे फायदे आणि तोटे जाणून घ्या\nVeer Savarkar Jayanti 2020 Wishes: विनायक दामोदर सावरकर यांच्या 137 व्या जयंती निमित्त Messages, HD Images, Wallpapers शेअर करून द्या विनम्र आदरांजली\nराशीभविष्य 28 मे 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/tag/raju-shetty/", "date_download": "2020-05-29T14:09:45Z", "digest": "sha1:TEGDQ7TUDWBZXASR2APHMO6AYNPXMKFF", "length": 38813, "nlines": 174, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "अब्दुल सत्तारां’सारख्या उथळ मंत्र्यांवर मुख्यमंत्र्यांनीच कारवाई करावी: राजू शेट्टी | अब्दुल सत्तारां'सारख्या उथळ मंत्र्यांवर मुख्यमंत्र्यांनीच कारवाई करावी: राजू शेट्टी | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nयंदाचा पालखी सोहळा पायी होणार नाही, पण इतर ३ पर्याय दिले लॉकडाउन: महाराष्ट्रातून गुजरातला जाणारा २४ टन तांदूळ पकडला कंत्राटी डॉक्टर आणि बंधपत्रित डॉक्टरांचं मानधन समान करण्याचा निर्णय गुजरातमधील रुग्णालयांच्या दुर्दशेवर ताशेरे ओढणाऱ्या न्यायाधीशांची बदली छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांचे प्रदीर्घ आजाराने निधन सीकेपी बँकेचा परवाना रद्द, खातेदारांची उच्च न्यायालयात धाव देवगड: महिलेचा मृत्यू झाल्यानंतर ८ दिवसांनी कोरोना पॉसिटीव्ह रिपोर्ट आला\nअब्दुल सत्तारां'सारख्या उथळ मंत्र्यांवर मुख्यमंत्र्यांनीच कारवाई करावी: राजू शेट्टी\nमहाविकासआघाडी सरकारने केलेल्या दोन लाख रुपयांच्या कर्जमाफीसंदर्भात राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केलेल्या वक्तव्यावर त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याचा सल्ला देणा-या राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी शेतक-यांमध्ये जाऊन ते काय म्हणतात हे जाणून घ्यावे. सोबतच अशा उथळ मंत्र्यांवर मुख्यमंत्र्यांनीच कारवाई करावी, असा टोला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी लगावला आहे.\nपीक कर्जमाफीचा निर्णय घाईगडबडीतला, राज्य सरकारने पुनर्विचार करावा: राजू शेट्टी\nशेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीने महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची घोषणा केली आहे. मात्र सरसकट कर्जमाफी करू म्हणणाऱ्या महाविकास आघाडीने शेतकऱ्यांची सरसकट फसवणूक केल्याची भावना आता शेतकरी नेते आणि शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.\n काळी टोपी घालून राजभवनात बसून शेतकऱ्यांचे दु:ख कळणार नाही: राजू शेट्टी\nअवकाळी पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतलेल्या पीडित शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचा आढावा घेत आर्थिक मदत जाहीर केली आहे. बारामाही पिकांमध्ये फळबागांसह विविध पिकांचा समावेश होतो. अवकाळी पावसामुळे या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. सुरुवातीला पावसाने दडी मारली आणि नंतर अतिवृष्टी झाली. त्यामुळे जे काही पीक आलं होतं, ते सर्व गमावण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली.\nमंत्रालयासमोर दूध फेकून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन\nविधानसभा निवडणुकीचे निकाल लागले असले तरी अजून सत्तास्थापन झालेली नसली तरी इतर पक्ष मात्र दैनंदिन पक्षीय भूमिकेकडे केंद्रित झाले आहेत. त्यालाच अनुसरून राजू शेट्टी यांचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते नव्या आंदोलनात उतरले आहेत. प्रादेशिक व्यापार आर्थिक भागीदारी योजनेचा करार त्वरित रद्द करावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज मंत्रालयासमोर दुधाच्या पिशव्या फोडून आंदोलन केलं. यावेळी पोलिसांनी राजू शेट्टी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. सोळा देशांसोबत केल्या जाणाऱ्या या कराराचा फटका शेती, दुग्ध व्यवसाय आणि वस्त्रोद्योग या तिन्ही व्यवसायांना बसणार असल्याचं मत राजू शेट्टी यांनी व्यक्त केलं. त्यामुळे हा करार त्वरीत थांबवावा, अशी मागणी माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली. मंत्रालयाच्या गेटसमोर स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी दूध फेकत सरकराचा निषेध केला.\nस्वाभिमानी पक्षाच्या उमेदवारावर गोळीबार, गाडी पेटवली\nराज्यात मतदानाला सुरुवात झाली असतानाच, अमरावतीतील मोर्शी विधानसभा मतदारसंघात जाळपोळ आणि मारहाणीची घटना घडली आहे. महाआघाडी पुरस्कृत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मोर्शी मतदारसंघातील उमेदवार देवेंद्र भुयार यांना अज्ञातांनी मारहाण केली. तसंच त्यांची कारही पेटवून दिली. या घटनेमुळं परिसरात तणाव निर्माण झाला आहे.\nरविकांत तुपकर यांची घरवापसी; पुन्हा येणार स्वाभिमान पक्षात\nकाही दिवसांपूर्वीच स्वाभिमानी शेतकरी संघटनेची साथ सोडलेले राजू शेट्टी यांचे खंदे समर्थक रविकांत तुपकर पुन्हा घरवापसी करणार आहेत. आज, सायंकाळी ते स्वाभिमान पक्षात पुन्हा प्रवेश करणार आहेत. काही दिवसांपूर्वी तुपकर यांनी स्वाभिमानीला सोडचिठ्ठी देऊन सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांतीमध्ये प्रवेश केला होता. मात्र काही दिवसांमध्येच ते पुन्हा आपल्या मुळ घरी परतणार असल्याने राजू शेट्टींना दिलासा मिळाला आहे.\nED आणि CBI तपास यंत्रणा आहेत की मोदी-शाहांचे कार्यकर्ते\nकोहिनूर स्क्वेअर प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीने नोटीस बजावली आहे. तसेच त्यांना गुरुवारी २२ ऑगस्ट रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. त्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंच्या अडचणी वाढल्या आहेत.\nपुरग्रस्तांच्या बचावकार्यासाठी हेलिकॉप्टर मिळत नाही, पण नेत्यांना फिरायला मिळतं: राजू शेट्टी\nराज्यावर जल-आपत्ती आली आहे. कोल्हापूर सांगली आणि सातार जिल्ह्याचा ताबा पुराच्या पाण्याने घेतला आहे. या जिल्ह्यांमध्ये विदारक परिस्थिती आहे. एका बाजूला मृतांचा आकडा वाढत आहे. तर दुसरीकडे प्रशासनाची बचाव यंत्रणा तोकडी पडत आहे. अशा परिस्थितीत सत्ताधारी नेते पर्यटनस्थळाला भेट दिल्या सारखे हेलीकॉप्टर आणि बोटीमधून सेल्फी काढत आहेत. त्यामुळे या असंवेदनशील सरकारवर विरोधकांनी चांगलीचं टीकेची झोड उठवली आहे.\nराजू शेट्टी नारायण राणेंच्या भेटीला; तिसऱ्या आघाडीची चर्चा\nआगामी विधानसभा निवडणुका ह्या बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात अशी मागणी आम्ही केली होती. याला अनेक पक्षांनी, संघटनानी पाठिंबा दिला आहे. नारायण राणेंनी सुद्धा ईव्हीएम बद्दल शंका उपस्थित केली आहे, त्या संदर्भात त्यांच्याशी भेटून चर्चा केली असल्याची प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी दिली आहे.राजू शेट्टी यांनी आज नारायण राणे यांची मुंबईत भेट घेतली. माझ्या मनात ज्या शंका आहेत त्याच त्यांच्या मनात आहेत का याबाबत या भेटीत चर्चा झाली. राणेंच्या मनात सुद्धा ईव्हीएम बाबत शंका आहेत. याबाबत जनजागृती आम्ही आता राज्यभर करत आहोत, असे शेट्टी म्हणाले.\nमनसे व वंचित हे पक्ष महाआघाडीत येणार नसतील तर स्वाभिमानी स्वतंत्रणपणे त्यांना एकत्र घेऊन लढेल\nआगामी विधानसभा निवडणुकीत नक्की कोणती नवी समीकरणं तर उदयास येणार नाहीत ना अशी शक्यता निर्माण झाले आहे. कारण काँग्रेसने जरी प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित आघाडीला काँग्रेससोबत घेण्याच्या हालचाली जरी सुरु केल्या असतील तरी त्यात विशेष प्रगती झाली नसल्याचं समोर येत आहे. दरम्यान प्रकाश आंबेडकरांनी थेट राष्ट्रवादीला सोबत न घेण्याची अट घातल्याने काँग्रेस पेचात पडली आहे.\nमनसे आणि वंचित महाआघाडीमध्ये असतील तरच स्वाभिमानी येणार : राजू शेट्टी\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि हातकणंगलेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी महाआघाडीबद्दल मोठं विधान केले आहे. राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना, प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी यांचा समावेश असेल तरच स्वाभिमानी महाआघाडीमध्ये सामील होणार असं राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले आहे.\nशिवसेनेची नाटकं राज्यातील शेतकऱ्यांना समजली आहेत; ते फसणार नाहीत: राजू शेट्टी\nमागील काही दिवसांपासून आणि विधानसभा तोंडावर येताच शिवसेना पक्ष पुन्हा शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून आक्रमक झाला आहे. त्यामुळे स्वतः उद्धव ठाकरे यांनी स्वतः पत्रकार परिषद घेऊन रस्त्यावर उतरण्याची भाषा केली आहे. त्यामुळे काही दिवसांपासून शिवसेना पीक विमा कंपन्यांविरोधात आक्रमक भूमिका घेत असलेलं पाहायला मिळत आहे. परंतु विरोधकांकडून शिवसेनेच्या या भूमिकेवर बोचऱ्या शब्दात टीका करण्यास सुरुवात केली आहे. त्याच विषयाला अनुसरून स्वभिमानीचे नेते आणि हातकणंगले मतदारसंघाचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.\nमंत्री सदाभाऊ खोत यांच्या भाषणावेळी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांचा गोंधळ\nमंत्री सदाभाऊ खोत आणि माजी खासदार राजू शेट्टी यांचं विळा-भोपळ्याचं नातं महाराष्ट्राला सर्वश्रुत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी मंत्री सदाभाऊ खोत यांना शहं देण्याचे प्रकार स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून केले जातात. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आयोजित केलेल्या पंतप्रधान पीक विमा योजना आढावा बैठकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत गोंधळ घातला.\nस्वाभिमानीचे राजू शेट्टी व रविकांत तुपकर कृष्णकुंजवर, विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा\nमहाराष्ट्रात विधानसभा निवडणूक तोंडावर आली असून पावसाळ्यात देखील सर्व पक्षाच्या नेत्यांची धावपळ सुरु झाली आहे. दरम्यान आज राज्यातील भारतीय जनता पक्ष विरोधी पक्षांनी एकत्र येत सत्ताधारी भाजपला धूळ चारण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केल्याचे पाहायला मिळत आहे. या अनुषंगाने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवाजीपार्क येथील कृष्णकुंज निवासस्थानी भेट घेतली आहे. या भेटीवेळी त्यांच्यासोबत स्वाभिमानी पक्षाचे नेते रविकांत तुपकर देखील उपस्थित होते.\nस्वाभिमानी शेतकरी संघटना विधानसभेत एकूण ४९ जागा लढवणार: राजू शेट्टी\nविधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आता राज्यातील सर्वच लहान मोठे पक्ष कामाला लागले आहेत. काँग्रेस-एनसीपीच्या जागावाटपाची अजून बोलणी झाली नसताना इतर लहान सहकारी पक्षांनी त्यांनी किती जागा लढवायच्या ते निश्चित करण्यासाठी बैठकांचा सपाटा लावला आहे. दरम्यान लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभेत देखी काँग्रेस आघाडीला फक्त खेळवत बसण्याचा निर्णय वंचित बहुजन आघाडीने घेतल्याचे प्रथम दर्शनी तरी दिसत आहे. तुम्ही आम्हाला किती जागा द्याव्यात यापेक्षा आम्हीच काँग्रेसला ४० जागा सोडतो असं म्हणत प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसची खिल्ली उडवली आहे.\nविधानसभा तयारी: वंचित आघाडीचे उमेदवार अस्लम सय्यद मुंबई भाजपच्या बैठकीत\nप्रकाश आंबेडकर यांच्या नैतृवत्वाखाली स्थापन झालेली वंचित बहुजन आघाडीवर विरोधकांनी नेहमीच भाजपची बी टीम असा आरोप केला आहे. तसेच वंचित आघाडीचा उद्देश हा लोकसभा निवडणूक जिंकणं नव्हता तर भाजपाला अप्रत्यक्ष मदत करून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवारांना पराभूत ���रणं आहे, असा खुलेआम आरोप काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना केला होता.\nविधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला शेतकऱ्यांचा पुळका: राजू शेट्टी\nमागील तब्बल ५ वर्षे राज्यातील शेतकरी दारिद्र्यातच खितपत पडले आहेत. बळीराजाचे अनेक प्रश्न गंभीर रूप धारण करत आहेत. त्यात भर म्हणजे शेतकऱ्यांच्या आत्महत्या अजूनही थांबलेल्या नाहीत, उलट त्यामध्ये प्रचंड वाढ होत गेली आहे. अशा अनेक शेतकरी प्रश्नावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कधीच कडक शब्दात बोललेले ऐकीवात नाही. मग शेतकऱ्यांचा आत्ताच कसा तुम्हाला पुळका आला असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी शिवसेनेला केला आहे.\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी आणि राज ठाकरेंची भेट\nलोकसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि भाजप बहुमताने पुन्हा देशात सत्तेत आली आहे. त्यात राज्यात भल्या भल्या दिग्गजांचे पराभव झाले आहेत. मात्र असेच पराभव देशभरातील दिग्गज नेत्यांचे झाल्याचे देखील सिद्ध झाले आहे. मात्र महाराष्ट्रात पावसाळा संपताच विधानसभा निवडणुका लागणार असल्याने विरोधी पक्षांकडे फारच कमी वेळ असणार आहे. त्यामुळे आतापासूनच अनेकांनी भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली आहे.\nहातकणंगले: शिवसेनेचे धैर्यशील माने विजयी; स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे राजू शेट्टी पराभूत\nलोकसभा मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी पक्ष आणि शिवसेनेमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. शिवसेनेच्या धैर्यशील माने यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टी यांना कडवी झुंज दिल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे शिवसेनेकडून पहिल्यांदा उमेदवारी घेणारे धैर्यशील माने आता पुढील ५ वर्ष या मतदारसंघाचे खासदार असतील हे निश्चित झालं आहे.\nआघाडीच्या नेत्यांना राजू शेट्टींचा अल्टिमेटम; ३ जागा द्या नाहीतर..\nआगामी लोकसभा निवडणुकीच्या जागावटपासाठी स्वाभिमानी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी काँग्रेस-एनसीपी’च्या नेत्यांना अल्टिमेटम दिला आहे. लोकसभेच्या हातकणंगले, बुलढाणा आणि वर्धा या ३ जागांसाठी स्वाभिमानी पक्ष आग्रही आहे. आघाडीच्या नेत्यांनी २ दिवसांत याबाबत निर्णय न कळवल्यास स्वाभिमानी पंधरा जागांवर स्वतंत्रपणे उमेदवार रिंगणात उतरवेल, असा इशाराच राजू शेट्टी यांनी दिला आहे. त्���ामुळे आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते याबाबत काय भूमिका घेणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. अगोदरच भारिप बहुजन महासंघाचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला महाआघाडीत सामील होण्याविषयी झुलवत ठेवले आहे. त्यांची महाआघाडीत येण्याची शक्यता कमीच दिसत आहे. अशात राजू शेट्टी यांनीही वेगळा मार्ग निवडल्यास महाआघाडीचे स्वप्न भंग पावेल. मात्र, स्वत: काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेतेच महाआघाडीविषयी पुरते गंभीर नसल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला आहे.\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nभारतातील कोरोनाचं वाढतं प्रमाण; WHO'चा भारताला लॉकडाऊनबाबत सल्ला\nकोरोना आपत्ती: ब्राझीलमध्ये मृतदेह दफन करायला जमीन अपुरी पडत आहे\nमारुती सुझुकीच्या प्लांटमध्ये एका कर्मचाऱ्याची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह; कंपनीत खळबळ\nगुजरातमधील रुग्णालयांची अवस्था अंधारकोठडीपेक्षा भीषण; गुजरात उच्च न्यायालयाकडून ताशेरे\nअमेरिका व चीन शीतयुद्धाच्या जवळ; चीनच्या परराष्ट्र मंत्र्याचं धक्कादायक विधान\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nअम्फान चक्रीवादळ : प. बंगालला १, ००० कोटींची तात्काळ मदत, पंतप्रधानांची घोषणा\nशहरातील आरोग्यसेवा कमी पडत असताना गाव-खेड्यातही कोरोनाचा संसर्ग वाढतोय\nमहाराष्ट्रात आज २२५० नवे रुग्ण; कोरोना रुग्णांचा आकडा ३९,२९७ वर\nशरद पवारांकडून मुंबईतील एमएमआरडीए मैदानातील क्वारंटाईन केंद्राची पाहणी\nडिजिटल शालेय शिक्षण, प्रत्येक इयत्तेसाठी वेगळं चॅनेल - केंद्रीय अर्थमंत्री\nबीडच्या कंटेन्मेंट झोनमध्ये भाजप आमदाराचा लोकांशी संवाद; गुन्हा दाखल\nप्रसिद्ध ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी यांचं कोरोनामुळे निधन\nराज्यासाठी आपण काय करतो, याचं आत्मपरीक्षण केल्यास ते हितावह ठरेल; फडणवीसांना टोला\nरुग्णालयातील बेड्सची माहिती मिळत नसल्याने कोरोनाबाधित त्रस्त...सविस्तर\nकोविड १९ डॅशबोर्ड मान्यतेसाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्री, गृहमंत्र्यांना महाराष्ट्रनामाची विनंती\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/astro/daily-marathi-panchang/todays-panchang/articleshow/72045941.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article3", "date_download": "2020-05-29T14:47:42Z", "digest": "sha1:43L6DLOXLENEHRL26JEJUJ5C53N5LANC", "length": 5680, "nlines": 91, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nआजचे मराठी पंचांग: गुरुवार, १४ नोव्हेंबर २०१९\nभारतीय सौर २३ कार्तिक शके १९४१, कार्तिक कृष्ण द्वितीया सायं. ७-५४ पर्यंत,\nचंद्रनक्षत्र : रोहिणी रात्री १०-४६ पर्यंत, चंद्रराशी : वृषभ, सूर्यनक्षत्र : विशाखा,\nसूर्योदय : सकाळी ६-४६, सूर्यास्त : सायं. ६-००,\nचंद्रोदय : सायं. ७-३२, चंद्रास्त : सकाळी ८-११,\nपूर्ण भरती : दुपारी १२-३५ पाण्याची उंची ४.०० मीटर, उत्तररात्री १-२८ पाण्याची उंची ४.६० मीटर,\nपूर्ण ओहोटी : सकाळी ६-४४ पाण्याची उंची १.५४ मीटर, सायं. ६-३५ पाण्याची उंची ०.४६ मीटर.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nआजचे मराठी पंचांग: गुरुवार, २८ मे २०२०...\nआजचे मराठी पंचांग: मंगळवार, २६ मे २०२०...\nआजचे मराठी पंचांग: सोमवार, २५ मे २०२०...\nआजचे मराठी पंचांग: बुधवार, २७ मे २०२०...\nआजचे मराठी पंचांग: रविवार, २४ मे २०२०...\nआजचे मराठी पंचांग: बुधवार, १३ नोव्हेंबर २०१९महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nस्थलांतरितांसाठी धावली ठाण्याहून रेल्वे\n माकड करोना चाचणीचे सॅम्पल हिसकावून पळून गेले\nनेपाळचे पंतप्रधान स्वतःच्याच देशात तोंडघशी; नव्या नकाशाला मंजुरी नाही\nFAKE ALERT: वाराणासीमध्ये मशीद आणि शाळेतील मुलांची हत्या पोलीस करीत नाही, खोटा दावा व्हायरल\n'या' घटनेनंतर जवाहरलाल नेहरू रायबरेलीशी जोडले गेले; वाचा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/author/babanminde/page/2/", "date_download": "2020-05-29T14:34:27Z", "digest": "sha1:LSWBESFY7IL2ZZOEO4CUBXGB57W27P5B", "length": 22190, "nlines": 302, "source_domain": "www.loksatta.com", "title": "बबन मिंडे | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात ४५ हजार चाकरमानी दाखल\nमाथेरानमधील घोडय़ांसाठी अनंत अंबानींकडून खुराक\nरिक्षातूनही आता करोना रुग्णांची वाहतूक\nधुळ्यात पोलिसाला करोनाची लागण\nभाडय़ाची दुकाने रिकामी होण्यास सुरुवात\nसीपीआर बचाव कृती समितीचा पुन्हा आंदोलनाचा इशारा\nछत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील (सीपीआर) विविध समस्यांबाबत शासन, प्रशासन यांच्याकडून फारशी गांभीर्याने दखल घेतली जात नाही.\nटोल विरोधात धरणे आंदोलन\nशहरावर लादण्यात आलेला टोल रद्द व्हावा, अशी मागणी चार वर्षांपासून कोल्हापूरवासीय सातत्याने करीत आहे.\nऊस आंदोलन एफआरपीच्या ८० टक्के रक्कम मिळावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सुरू केलेल्या आंदोलनाचा बुधवारी जिल्हय़ात भडका उडाला.\nहिंगोली-अकोला राष्ट्रीय महामार्गास मुहूर्त मिळेना\nिहगोली-अकोला रस्त्याची अवस्था कनेरगाव नाक्यापर्यंत दयनीय झाल्याने या रस्त्याची ओळख मृत्यूचा सापळा अशीच झाली आहे. दुरुस्तीस आलेला दोन कोटींचा निधी रस्त्यावर काळीमाती टाकल्याने खड्डय़ात गेला.\nपाणीप्रश्नी नागपुरात उदगीरकरांची धडक\nमहिन्यातून एकदा जेमतेम पाणी मिळणाऱ्या उदगीरवासीयांनी पाणीप्रश्नी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्यासाठी नगरसेवक, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य यांच्यासह नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे व माजी आमदार चंद्रशेखर भोसले यांनी नागपुरात धरणे आंदोलन सुरू केले.\nव्यापारी तुपाशी, शेतकरी उपाशी\nबियाणे विक्री करून गडगंज नफा कमावणाऱ्या व्यापाऱ्यां���डून महाबीजने शिल्लक राहिलेले बियाणे परत घेत दिलासा दिला, परंतु बीज उत्पादन करणाऱ्या जिल्ह्यातील १ हजार ४०० शेतकऱ्यांना मात्र वाऱ्यावर सोडून दिले\nऔरंगाबादेत उद्योगांचे पाणी अडविले\nदुष्काळामुळे पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न बिकट झाला असतानाच जिल्ह्य़ाच्या पठण व गंगापूर तालुक्यांतील शेतीचे पाणी बंद करण्यात आले.\nविधान परिषद निवडणुकीतील महादेवराव महाडिक व सतेज पाटील या दोघा उमेदवारांनी रविवारी दिवसभर मतदारांशी संपर्क साधून पािठबा मिळवण्याचा प्रयत्न केला.\nसह्याद्रीच्या डोंगरांमध्ये शिकाऱ्यांच्या टोळय़ा\nसह्याद्रीच्या पर्वतरांगांवर शिकाऱ्यांच्या टोळय़ा कार्यरत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत असून, कोणत्याही परिस्थितीत वन्यजीवांची शिकार होता कामा नये यासाठी वनखात्याने कंबर कसल्याचे दिसून येत आहे.\nभगवानगडावर जाण्यासाठी धनंजय मुंडे यांचा मार्ग मोकळा\nभगवानगड आणि गोपीनाथ मुंडे या समीकरणामुळे मुंडे यांच्या वारस पंकजा मुंडे यांना महंत नामदेव शास्त्री यांनी गडाची कन्या जाहीर करून त्यांच्या नेतृत्वालाही शक्ती दिली.\nभाजप सरकार फसवे धनंजय मुंडे यांचा आरोप\nशासनकत्रे आम्ही शेतकरी असल्याचे भासवत असून आतापर्यंत शेतकऱ्यांना दुष्काळाची कुठलीही मदत अथवा उपाययोजना केल्या नाहीत.\nपश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांना लढण्याची प्रेरणा दिली\nज्या कोल्हापुरात वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांना अर्थशास्त्र व संख्याशास्त्र विषयाचे धडे दिले, त्याच भागातील शेतकऱ्यांना ऊस, दुधासह शेतीमालाचा अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून विचार कसा करावा याबाबत सुज्ञ करण्याचे श्रेय शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांच्या खात्यात आहे.\nसतेज पाटील, महाडिक यांच्यात थेट लढत\nविधान परिषदेच्या कोल्हापूर स्थानिक प्राधिकार मतदारसंघाच्या निवडणुकीच्या िरगणात विद्यमान सदस्य महादेवराव महाडिक व माजी मंत्री सतेज पाटील या दोघांमध्येच लढत होणार असल्याचे शनिवारी स्पष्ट झाले.\n‘दाऊदला फरफटत आणण्याचे मुंडे यांचे स्वप्न पूर्ण करणार’\nदिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी गृहमंत्री असताना गुन्हेगारी टोळीचे कंबरडे मोडून राज्य सुरक्षित केले होते.\n‘गोपीनाथगड गरीब माणसाला संघर्षांची प्रेरणा देईल’\nदिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मरणार्थ लोकांच्या प्रेमातून उभारलेला गोपीनाथगड गरीब माणसाला संघर्षांची आणि सत्ताधाऱ्यांना उपेक्षितांसाठी काम करण्याची प्रेरणा देईल, अशी अपेक्षा भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी व्यक्त केली.\nप्रकाश आवाडे यांची माघार; सतेज पाटील यांना पाठिंबा\nविधानपरिषद निवडणुकीच्या राजकीय हालचालींना आज-शुक्रवारी चांगलीच गती आली. अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेले काँग्रेसचे माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी अर्ज माघारी घेतला.\nजिल्हाधिकाऱ्यांची मुलाखत प्रसारित केल्याने विहिंपची आकाशवाणी केंद्राला धमकी\nजिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांची मुलाखत सोलापूर आकाशवाणी केंद्रावर प्रसारित झाल्यामुळे विश्व िहदू परिषदेच्या सोलापूर जिल्हा शाखेच्या अध्यक्षाने आकाशवाणी केंद्राच्या कार्यक्रम अधिकाऱ्यालाच धमकावल्याचा प्रकार घडला.\n‘शेतकऱ्यांसाठी आता हवा दुष्काळ निवारण आयोग’\nराज्यातील शेतकरी दुष्काळात होरपळून निघाला. त्याच्यावर कर्जबाजारी होण्याची वेळ आली. त्यामुळे दुष्काळ निवारण आयोग स्थापन होण्याची गरज असल्याचे मत खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले.\nउजनीच्या पाण्यासाठी नगरसेवक सरसावले\nलातूर शहराला उजनी धरणातून कायमस्वरूपी पाणी उपलब्ध व्हावे, या मागणीसाठी सोमवारी (दि. १४) नागपूर विधानभवनासमोर ५ दिवस नगरसेवक धरणे आंदोलन करणार असल्याची माहिती महापौर अख्तर मिस्त्री यांनी पत्रकार बैठकीत दिली.\nशस्त्राचा धाक दाखवून दीड किलो सोन्याची लूट\nसोन्याच्या दागिन्यांची कारागिरी करणाऱ्या दुकानात शस्त्राचा धाक दाखवून दीड किलो सोने लुटण्यात आले.\n‘जलयुक्त शिवार’मध्ये पुन्हा दीड हजार गावांची निवड\nजलयुक्त शिवार मोहिमेतील १ हजार ६८२ गावांमध्ये ५८ हजार दोनपैकी ३८ हजार २१२ कामे पूर्ण झाली. या योजनेवर आतापर्यंत ४१४ कोटी रुपये खर्च झाले आहेत.\nतमिळ-उडिया न्यायालयीन वादात ‘मराठी’ अडकली\nतमिळ व उडिया या दोन भाषांना अभिजात दर्जा दिल्यानंतर निर्माण झालेल्या न्यायालयीन वादात ‘मराठी’ अडकली आहे. पंतप्रधानांच्या कार्यालयात ८ महिन्यांपूर्वी देण्यात आलेला प्रस्ताव अजूनही पडूनच आहे.\nसोयाबीनच्या पडत्या भावाने शेतकरी आर्थिक अडचणीत\nयंदा कमी पावसामुळे सोयाबीनची उत्पादकता एकरी १ ते २ क्विंटल इतकीच झाल्यामुळे या पिकाचे अर्थकार�� संकटात आले आहे.\nस्वतंत्र विदर्भाच्या विधानावरून कोल्हापुरात शिवसेनेची निदर्शने\nशासनाच्या कारभाराविरोधात सातत्याने रस्त्यावर उतरणाऱ्या शिवसेनेने सोमवारी महाराष्ट्राचे महाधिवक्ता अॅड. श्रीहरी अणे यांच्या स्वतंत्र विदर्भाच्या विधानावरून निदर्शने केली.\nगर्लफ्रेण्डला भेटायला बिहारला जायचंय; बॉयफ्रेण्डच्या विनंतीवर सोनू सूद म्हणतो...\nअपेक्षा सोडली; अक्षय कुमारच्या 'पृथ्वीराज चौहान'चं भव्य सेट पाडणार\nविराटने अनुष्काला घटस्फोट द्यावा, भाजपा आमदाराची 'त्या' वादावरुन मागणी\n'तुमची नेहमी आठवण येते'; विलासरावांच्या जयंतीनिमित्त रितेश भावूक, पाहा व्हिडिओ\nफक्त एक काॅल करा; सोनू सूदचं स्थलांतरितांना मदतीचं आश्वासन\nबदलापूरची जांभळं पिकली झाडावरती..\nटाळेबंदीत बंदोबस्तासह गुन्हेगारीस आळा घालण्याचे आव्हान\nरिक्षातूनही आता करोना रुग्णांची वाहतूक\nसांस्कृतिक नगरांमधल्या कट्टय़ांचा ऑनलाइन आविष्कर\nमाथेरानमधील घोडय़ांसाठी अनंत अंबानींकडून खुराक\nमासळी लिलाव बाजार बंद\nसुविधाच नसताना ऑनलाइन शिक्षणाचा घाट\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\nVIDEO: गिरीश कुबेरांनी वाङ्‌मयचौर्य केले का", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/mcoca-act-action-on-nadaf-gang-in-sangli/m/", "date_download": "2020-05-29T12:37:44Z", "digest": "sha1:VHNGKAGSR3P2XBV6ZIZVH3LLYXRHLRBO", "length": 6983, "nlines": 48, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नदाफ टोळीला ‘मोका’ | पुढारी\t", "raw_content": "\nआपला जिल्हा निवडा अहमदनगर औरंगाबाद बेळगाव गोवा जालना कोल्हापूर कोकण मराठवाडा मुंबई नाशिक पुणे सांगली सातारा सोलापूर विदर्भ\nआपला जिल्हा निवडा अहमदनगर औरंगाबाद बेळगाव गोवा जालना कोल्हापूर कोकण मराठवाडा मुंबई नाशिक पुणे सांगली सातारा सोलापूर विदर्भ\nखुनाचा प्रयत्न, दरोड्यासह गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सांगलीतील गुंड शाहरूख नदाफ टोळीला गुरुवारी ‘मोका’ लावण्यात आला. टोळीत सहा जणांचा समावेश आहे. पोलिस महानिरीक्षक सुहास वारके यांनी मोक्‍का कारवाईला मंजुरी दिली.\nशाहरूख रुस्तम नदाफ (वय 19, रा. त्रिमूर्ती कॉलनी, पोळ मळा), सोहेल ऊर्फ टोल्या गफूर तांबोळी (20, सोलापूर, सध्या, हनुमाननगर गल्ली क्रमांक 1), संतोष ऊर्फ ऋतिक शंकर चक्रनारायण (19, अक्‍कलकोट, जि. सोलापूर, सध्या हनुमाननगर, सांगली), अजय ऊर्फ वासुदेव भूपाल सोनवले (20, विठ्ठलनगर, शंभरफुटी) व दोन अल्पवयीन गुन्हेगारांचा समावेश आहे.\nटोळीविरुद्ध खुनाचा प्रयत्न, दरोडा, घरफोडी, चोरी, बेकायदा हत्यार बाळगणे, घरात घुसून मारहाण करणे, बंदी आदेशाचा भंग, अपहरण, विनयभंग, खुनी हल्ला करून लूट व दुचाकीची चोरी इत्यादी गुन्ह्यांची नोंद सांगली शहर, ग्रामीण संजयनगर, विश्रामबाग, मिरज शहर व गांधी चौक पोलिस ठाण्यात आहे.गेल्या दोन वर्षांपासून ही टोळी गुन्हेगारीत सक्रिय आहे. टोळीविरुद्ध अनेकदा कारवाई केली. मात्र, तरीही त्यांच्या गुन्हेगारी कारवाया सुरूच राहिल्या. त्यामुळे पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी टोळीविरुद्ध ‘मोकां’तर्गत प्रस्ताव सादर करण्याचा आदेश दिला होता. सांगली ग्रामीण पोलिसांनी हा प्रस्ताव तयार केला. शर्मा यांनी या प्रस्तावाचे अवलोकन करून तो अंतिम मंजुरीसाठी कोल्हापूर परिक्षेत्र विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुहास वारके यांना सादर केला होता.वारके यांनी गुरुवारी नदाफ टोळीला ‘मोका’ लावण्यास मंजुरी दिली.\nस्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक श्रीकांत पिंगळे, ग्रामीणचे चंद्रकांत बेंदरे, हवालदार संतोष माने, सचिन मोरे, सिद्धाप्पा रूपनगर यांनी या कारवाईत सहभाग घेतला.\nमहाराष्ट्रातील बाराशे नागरिक युएईत अडकले; मुंबईत येण्यासाठी मागितली परवानगी\nयंदा आषाढी वारीला पायी दिंडी नाही, आळंदी, देहूच्या पादुका दशमीला पंढरपूरला जाणार\nअन् माकडांनी हिसकावले कोरोना रूग्‍णांचे सॅम्‍पल\nकोल्हापूर : साईबाबा स्वतः भक्तांशी बोलतात; असा बहाणा करून फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश\nछत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांचे निधन\nजळगाव : २४ कोरोना बाधित रुग्णांची भर\nकेडीएमसी मुख्यालयाला कोरोनाची लागण\nसोनू सूदनंतर स्वराचा मजुरांना मदतीचा हात\nपरळीत नायब तहसीलदारांना मारहाण\nकोरोना मयत रुग्णावर अंत्यसंस्कार केल्यानंतर कोरोना वॉरियर काय करतात\n© 2017 पुढारी न्यूज\n© 2017 पुढारी न्यूज", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.phoneky.com/android-themes/?id=x1x7984", "date_download": "2020-05-29T13:16:44Z", "digest": "sha1:Z22BITFN3IK7KBYURKLBHPN4HC3J5PEY", "length": 6681, "nlines": 155, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "Arrow Keyboard अँड्रॉइड थीम", "raw_content": "\nअँड्रॉइड थीम थेट वॉलपेपर वॉलपेपर\nअँड्रॉइड थीम शैली संगणक\nArrow Keyboard अँड्रॉइड थीम\nसूचना सूचना माहिती माहिती\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nस��्या या थीमसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया थीमचे पुनरावलोकन करणारे सर्वप्रथम व्हा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nअँड्रॉइड थीम थेट वॉलपेपर Android ऐप्स अँड्रॉइड गेम\nअँड्रॉइड थीम सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nथीम्स सॅमसंग, एचओएव्ही, एक्सपो, व्हीव्हीओ, एलजी, झियामी, लेनोवो, झीटे आणि इतर एंड्रॉइड ओएस मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2020 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या Andorid मोबाइल फोनवर Arrow Keyboard थीम डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट अँड्रॉइड थीमपैकी एक आपण निश्चितपणे त्याच्या आकर्षक वैशिष्ट्यांचा आनंद घ्याल. PHONEKY अँड्रॉइड थीम स्टोअरमध्ये, आपण विनामूल्य कोणत्याही अँड्रॉइड फोन किंवा टॅब्लेटसाठी थीम डाउनलोड करू शकता. या थीमची छान आणि सुंदर रूपे आपण खूप जास्त काळ आपल्यासाठी मोबदला ठेवेल. PHONEKY वर, आपल्याला प्रकृती आणि सेलिब्रिटी ते कार आणि 3 डी अँड्रॉइड थीम वरून भिन्न शैलीचे इतरही थीम सापडतील. अँड्रॉइड साठी शीर्ष 10 सर्वोत्कृष्ट थीम पाहण्यासाठी, लोकप्रियतेनुसार थीमची क्रमवारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/tata-steel-company-capital-expenditure-1420", "date_download": "2020-05-29T13:22:22Z", "digest": "sha1:FUZCJMWAP2DP2NL52HDYKVUVOLHN3LNH", "length": 6229, "nlines": 101, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "Gomantak | Goa News in Marathi | Marathi News Goa | Goa News Marathi", "raw_content": "\nटाटा स्टील लिमिटेडचा आर्थिक खर्च\nटाटा स्टील लिमिटेडचा आर्थिक खर्च\nमंगळवार, 18 फेब्रुवारी 2020\nटाटा स्टीलचा भांडवली खर्च 9 हजार कोटींवर जाणार\nपुढील आर्थिक वर्षासाठी भांडवली तरतूद करताना कंपनीकडून विशेष काळजी घेतली जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.\nमुंबई : टाटा स्टील लिमिटेडचा भांडवली खर्च चालू आर्थिक वर्षात 9 हजार कोटी रुपयांवर पोचण्याची शक्‍यता आहे.\nचालू आर्थिक वर्षासाठी कंपनीने भांडवली खर्च 8 हजार कोटी रुपयांवरून 12 हजार कोटी रुपयांवर जाण्याची शक्‍यता टाटा स्टीलकडून याआधी वर्तवण्यात आली होती. डिसेंबरअखेर सरलेल्या तिसऱ्��ा तिमाहीत कंपनीने 2 हजार 777 कोटी रुपयांचा खर्च केला असून, त्यामुळे चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यात कंपनीचा एकूण भांडवली खर्च 7 हजार 762 कोटी रुपयांवर पोचला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.\nकंपनीने भारतातील कामकाजासाठी 1 हजार 367 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. यात ओडिशातील कलिंगानगर उत्पादन प्रकल्पासाठी केलेल्या 935 कोटी रुपयांच्या भांडवली खर्चाचाही समावेश आहे. पुढील वर्षभरातसुद्धा कंपनीकडून आणखी भांडवली खर्च केला जाण्याची शक्‍यता असून, बाजारपेठेतील परिस्थितीवर ते अवलंबून असणार आहे.\n‘गोवा इलेक्ट्रॉनिक्स’ची नवी डिजिटल प्रणाली\nपणजी गोवा इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (जीइएल) या राज्य सरकारला सेवा पुरविणाऱ्या...\nफोंड्यात बंद केलेल्या बसगाड्या पुन्हा सुरू..\n...तर कामगारांना गोव्यात तात्काळ प्रवेश मिळेल\nपेडणे सिंधुदूर्ग जिल्ह्यातील व्यक्तींना गोव्यात कामासाठी जायचे असेल, तर त्यांना...\nसांग्यातील कंत्राटी कामगार आंदोलनाच्या पवित्र्यात\nसांगे सांगे शेळपे येथील औद्यौगिक वसाहतीत असलेल्या वरुण बिवरेजीस...\nपीपीई गुणवत्ता क्षमतेत वाढ : दररोज 3 लाखाहून अधिक उपकरणांची निर्मिती\nनवी दिल्ली, शरीर संपूर्ण आच्छादित करणाऱ्या वैयक्तिक संरक्षक उपकरणांच्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/business/business-news/rbi-neft-transactions-to-be-available-24x7-from-dec-16/articleshow/72415108.cms", "date_download": "2020-05-29T14:20:24Z", "digest": "sha1:FTLNSRVADBRB2X75TRVEYMH6HSWAAPE4", "length": 11333, "nlines": 90, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n'एनईएफटी'चे व्यवहार २४ तास करता येणार\nडिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना १६ डिसेंबरपासून नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर (एनईएफटी) सेवा २४*७ तास सुरू करण्याचे निर्देश दिले. त्यामुळं आता ग्राहकांना कधीही 'एनईएफटी'च्या सहाय्याने आर्थिक व्यवहार करणे शक्य होणार आहे. यातील पहिली सेटलमेंट १६ डिसेंबरच्या मध्यरात्री १२.३० वाजल्यापासून कार्यन्वित होणार आहे. याशिवाय सावर्जनिक सुट्टीच्या दिवशीही 'एनईएफटी' सुरू राहणार आहे.\nडिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना १६ डिसेंबरपासून नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर (एनईएफटी) सेवा २४*७ तास सुरू करण्याचे निर्देश दिले. त्यामुळं आता ग्राहकांना कधीही 'एनईएफटी'च्या सहाय्याने आर्थिक व्यवहार करणे शक्य होणार आहे. यातील पहिली सेटलमेंट १६ डिसेंबरच्या मध्यरात्री १२.३० वाजल्यापासून कार्यन्वित होणार आहे. याशिवाय सावर्जनिक सुट्टीच्या दिवशीही 'एनईएफटी' सुरू राहणार आहे.\nसध्या 'एनईएफटी' व्यवहारांसाठीची वेळ सकाळी ८ ते संध्याकाळी ७ अशी आहे. पहिल्या आणि तिसऱ्या शनिवारी अर्धा दिवस म्हणजेच सकाळी ८ ते दुपारी १ हि वेळ दिलेली आहे. मात्र १६ डिसेंबरपासून आठवड्याचे सातही दिवस २४ तास ही सेवा ग्राहकांना उपलब्ध करून देण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेने घेतला आहे.तशा प्रकारची अधिसूचना रिझर्व्ह बँकेने काढली आहे. 'एनईएफटी' चे व्यवहार विनाअडथळा पूर्ण व्हावेत यासाठी बँकांनी त्यांच्या चालू खात्यात पुरेशा प्रमाणात रोकड सुलभता ठेवावी, असे निर्देश आरबीआयने बँकांना दिले आहेत. त्याचबरोबर 'एनईएफटी' ची वेळ वाढल्याची माहिती ग्राहकांना कळावी यासाठी बँकांनी ती दर्शनी भागात लावावी असं 'आरबीआय'ने म्हटले आहे.\nजास्तीत जास्त ग्राहकांनी ऑनलाईन फंड ट्रान्सफर करावे यासाठी आरबीआय कडून प्रयत्न केले जात आहेत. जुलैपासून 'आरबीआय'ने नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर (एनईएफटी) आणि रियल टाइम ग्रॉस सेटलमेंट (आरटीजीएस) या दोन ऑनलाईन व्यवहारांवरील शुल्क रद्द केले आहे.\n'एनईएफटी'मुळे एका बँकेतून दुसऱ्या बँकेत ऑनलाईन पद्धतीने निधी हस्तांतरण करणे सुलभ आणि सोपे आहे. देशातील कोणत्याही बँकेच्या शाखेत खाते असलेल्या व्यक्तीला कोणत्याही बँकेच्या शाखेतून नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर (एनईएफटी) साधनांच्या माध्यमातून पैसे हस्तांतरित करता येतात.\nजवळपास 63 हजार बँकांद्वारे संपूर्ण देशभर तसेच नेपाळमध्ये 'एनईएफटी' सुविधा वापरता येते. एका बँक खात्यातून दुसऱ्या बँक खात्यात हस्तांतरित केलेली रक्कम दोन तासांच्या आत लाभार्थीच्या खात्यात जमा केली जाते. 'एनईएफटी'मधून दोन लाखांपर्यंत व्यवहार करण्याची परवानगी आहे. व्यवहार करताना ग्राहकांना वैयक्तिक सर्व माहिती पुरवणे आवश्यक आहे. एका खात्यातून लाभार्थी (beneficiary) खात्यात पैसे पाठविण्यापासून ते निधी हस्तांतरित करण्यासाठी, तपशीलांसह फॉर्म (खाते क्रमांक, खातेधारकाचे नाव, आयएफएससी कोड, हस्तांतरित रक्कम आणि खाते प्रकार) इत्यादी माहिती भरणे आवश्यक आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nसोनं झालं स्वस्त ; सलग तिसऱ्या सत्रात सोने दरात घसरण...\nलॉकडाउन मुदतवाढ अत्यंत घातक; आनंद महिंद्रांचे रोखठोक मत...\n ४.७५ कोटी भारतीयांची माहिती विकली\nदेशात महामंदी अटळ; अर्थव्यवस्था ५ % आक्रसणार...\nसोने महागले ; तेजी मागील हे आहे कारण...\nचीनला कर्ज नको-ट्रम्प यांचा ट्विटर बॉम्बमहत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nविजय मल्ल्याला मोठा झटका\nएअर इंडियाकडून प्रवाशांसाठी मोठी घोषणा\nRBI च्या महत्वाच्या घोषणा\nतर करोनाचा धोका आणखी वाढेल; IMFने दिला इशारा\nफेसबुक, ट्विटरवर सरकारी नियंत्रण आणखी घट्ट; ट्रम्प यांचे आदेश", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%B6%E0%A5%80", "date_download": "2020-05-29T14:48:18Z", "digest": "sha1:7IMMTLYZWUMUHP2D4GTPBKZMQANZ5DPD", "length": 23292, "nlines": 316, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "सुहास जोशी: Latest सुहास जोशी News & Updates,सुहास जोशी Photos & Images, सुहास जोशी Videos | Maharashtra Times", "raw_content": "\nश्रमिक ट्रेनचा प्रवास 'या' व्यक्तींसाठी धोक्याचा; ...\nमुंबईत कोविड आयसीयू बेड्सची क्षमता संपली; ...\nमुंबई अग्निशमन दलातील ४१ जवान करोनाग्रस्त;...\nअबू आझमींच्या आंदोलनानंतर महिला वरिष्ठ पोल...\nकला, मनोरंजनचा धमाल आठवडा \n'सौर शहर' वसवणे कठिणच\nलडाखमध्ये आतपर्यंत घुसण्याचा चिनी सैनिकांचा डाव हो...\nपुलवामातील स्फोटकांनी भरलेली कार हिजबुलच्य...\nमोदी सरकार २.० : या निर्णयांनी गाजवलं पहिल...\n करोनाचे संकट नष्ट करण्यासाठी मंदिरा...\nया १३ शहरांनी संपूर्ण देशाची चिंता वाढवली\nनिर्बंधाचा अमेरिकेनेही विचार करावा; हाँगकाँग सरकार...\nडोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटला ट्विटरचा पु...\nनेपाळचे पंतप्रधान स्वतःच्याच देशात तोंडघशी...\nसीमा प्रश्नात तिसऱ्याची गरज नाही; चीनने अम...\nचीनसोबतचा वाद चिघळणार; अमेरिका घेणार 'हा' ...\nपोलिसांवर कृष्णवर्णीयाच्या हत्येचा आरोप; अ...\nतीन दिवसात सेन्सेक्सची १५०० अंकांची कमाई ; गुंतवणू...\nGDP वृद्धीला ब्रेक; 'करोना'पाठोपाठ अर्थव्य...\nकरोनामुळे अर्थव्यवस्थेचे मु���्य चाक चिखलात;...\nकरोनाचा धक्का; काल १२ तर आज १५ हजार जणांना...\nआता येणार खरे संकट; लॉकडाऊनमुळे निर्माण झा...\nसोने ७०५ रुपयांनी महागले; जाणून घ्या आजचा ...\nचीनने करोना पसरवून काय साधले, सांगतोय हरभजन सिंग\nविश्वचषकाच्या अंतिम फेरीत धोनीने दुसऱ्यांद...\n...तर डिव्हिलियर्स ३६० म्हणून ओळखला गेला न...\nधोनी क्रिकेटचा डॉन आहे; पकडने अशक्य\nट्वेन्टी-२० विश्वचषक होणार रद्द\nएकटा क्रिकेटपटू नव्हे, त्याचे संपूर्ण कुटु...\n... म्हणून अमिताभ आणि जया यांच्या लग्नात होते फक्त...\nगीतकार योगेश गौर यांचं वयाच्या ७७ व्या वर्...\nचार वर्षात तयार झाला 'हा' चित्रपट; ५ जूनला...\nजेव्हा सुश्मिता तिच्या प्रियकराची मुलाखत घ...\nअभिनेता सांगतोय लॉकडाउनमध्ये कसं रहायचं फि...\nविद्या बालननं केली 'नटखट' या शॉर्ट फिल्मची...\nशाळा १ जुलैला सुरू करण्याचा विचार; उपमुख्यमंत्री अ...\nCBSE: मार्क वाढवायच्या नावे फसवणूक; बोर्डा...\nव्यावसायिक अभ्यासक्रम शुल्क: मुंबई हायकोर्...\nसीए : जुलै परीक्षांच्या केंद्रात बदल करता ...\nअंतिम सत्र परीक्षा: मुख्यमंत्री करणार कुलग...\nSEBI Internship: सेबीत इंटर्नशीपची संधी\nमास्क, जरा हट के\nकरा कार्यक्षमता वाढवणारे व्यायाम\nमास्क, जरा हट के\nकरा कार्यक्षमता वाढवणारे व्यायाम\nवर्क फ्रॉम होम आणि स्वयंपाक\nवर्क फ्रॉम होमचा परिणाम\nएक आजोबा दवाखान्यात जातात\nवऱ्हाडी करोनाग्रस्त; नवं जोडपं लग..\nगावी जाण्यासाठी धारावीत श्रमिकांच..\nरेशन मिळत नसल्यानं महिलांचा ठिय्या\nकोविड सेंटर उभारलंय, पण वैद्यकिय ..\n५० दिवसांची मेहनत लॉकडाऊन ४.०मुळं..\nऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती; ..\nघर गाठण्यासाठी मजुरांची रेल्वे स्..\nबिबवेवाडीपदपथाची दुरवस्थाकॅनरा बँकेजवळच्या पदपथाचे पेव्हर ब्लॉक्स काढण्यात आले असून, काही ब्लॉक्स पदपथावर मध्येच एकावर एक ठेवलेले आहेत...\nउर्मिला कोठारे सांगतेय 'एकदा काय झालं' ...\nअभिनेत्री उर्मिला कानिटकर-कोठारे लेक जिजाच्या जन्मानंतर मोठ्या पडद्यावर पुन्हा एकदा काम करण्यासाठी सज्ज झाली आहे. उर्मिलाची लेक जिजा हिनं काही महिन्यांपूर्वी दुसरा वाढदिवस साजरा केला. त्यानंतर उर्मिलानं तिच्या आगामी चित्रपटाच्या शुटिंगला सुरुवात केल्याचं पाहायला मिळत आहे. तिनं शुटिंग दरम्यानचे काही फोटो आणि व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.\nबँक कर्मचारी संप का करतात\nइंट्रो बँका ब��द राहिल्या की टीका होते पण बँक कर्मचाऱ्यांचे दु:ख समजावून घेतलेच जात नाही त्यांना संप का करावे लागतात, याचा हा ऊहापोह...\nबँक कर्मचारी आणि निवृत्तही 'आंदोलन मोडमध्ये''बँकांतील कर्मचाऱ्यांचे संप' हा आत्तापर्यंत एक चवीने चघळत चर्चा करण्याचा विषय होता...\nबँक कर्मचारी आणि निवृत्तही 'आंदोलन मोडमध्ये'\n'बँकांतील कर्मचाऱ्यांचे संप' हा आत्तापर्यंत एक चवीने चघळत चर्चा करण्याचा विषय होता. कारण सर्वसामान्यांच्या नजरेमध्ये बँक कर्मचाऱ्याची प्रतिमा म्हणजे संपखोर, कामचुकार आणि जास्त पगार कमावणारा (Highly Paid Island) अशीच होती.\nबँक कर्मचारी आणि निवृत्तही 'आंदोलन मोडमध्ये''बँकांतील कर्मचाऱ्यांचे संप' हा आत्तापर्यंत एक चवीने चघळत चर्चा करण्याचा विषय होता...\nगुळवणी महाराज पुण्यतिथी महोत्सव येत्या शुक्रवारी\nलोकनाथतीर्थ स्वामी महाराज महायोग ट्रस्टतर्फे शुक्रवारी (१७ जानेवारी) श्री गुळवणी महाराज पुण्यतिथी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे...\nसुमित राघवन आणि उर्मिला कानेटकर सांगणार 'एकदा काय झालं'\nकाही दिवसांपूर्वी सिनेमाचं पहिलं पोस्टर सोशल मीडियावर लॉन्च करण्यात आलं होतं. ‘एकदा काय झालं’ या सिनेमाच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पोस्टरवर एक लहान मुलगा आणि एका माणसाची प्रतिमा दिसते.\nम टा प्रतिनिधी, पुणे प्रखर बुद्धिवादी व तर्कनिष्ठ कलावंत आणि प्रागतिक विचारांची ठाम भूमिका घेऊन सामाजिक चळवळीला पुढे नेणारे नटसम्राट डॉ...\nगुगल मॅपद्वारे प्रभाग रचना\nम टा प्रतिनिधी,औरंगाबाद महापालिकेची एप्रिल महिन्यात होणारी निवडणूक प्रभाग पद्धतीनुसार होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे...\nवैद्यकीय व्यवसायात लक्षणीय बदल\nडॉ वसंत सहस्त्रबुद्धे यांचे प्रतिपादनम टा...\nटीव्हीच्या प्रेक्षकांच्या लाडक्या आईआजी, अशी ओळख असलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांच्या विविध भूमिका गाजल्या आहेत. बालनाट्यात साकारलेली राजकन्येची दासी ही त्यांची आठवणीतली पहिली भूमिका. ‘आविष्कार’मध्ये साकारलेली ‘चांगुणा’, ‘गांधी’तल्या कस्तुरबा, ‘\nमराठी सिनेमाचं कोलकातात चित्रीकरण\nमराठी चित्रपटांचं चित्रीकरण महाराष्ट्रात तर होतंच. पण, देशभरात सिनेमांचं चित्रीकरण होऊ लागलं आहे. आगामी 'अवांछित' हा मराठी चित्रपट पूर्णपणे कोलकात्यामध्ये चित्रीत केला जाणार आहे. या निमित्तानं कोलकाता शहराचं दर्शन मराठी प्रेक्षकांना घडू शकेल.\nसहा लोककलांतून साकारणार शिवराज्यभिषेक गीत\n'प्रत्येक आई असतेच हिरकणी' अशी टॅगलाइन घेऊन अभिनेता, दिग्दर्शक प्रसाद ओक एक नवा इतिहासपट प्रेक्षकांसमोर घेऊन येत आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित झालं होतं.\nराज्यातील कलांचा नव्याने विचार\nइथे जपला जाणार रंगभूमी इतिहास\nम टा विशेष प्रतिनिधी, मुंबई ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले तब्बल ४० वर्षांनी बॅरिस्टर साकारण्यासाठी उभे राहतात...\nLive: राज्याला मोठा दिलासा; २४ तासांत तब्बल ८३८१ रुग्ण करोनामुक्त\nशाळा १ जुलैला सुरू करण्याचा विचार; उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती\nकरोनामुळे यंदा पायी आषाढवारी रद्द; हेलिकॉप्टरने पादुका पंढरीत नेणार\nGDP वृद्धीला ब्रेक; 'करोना'पाठोपाठ अर्थव्यवस्थेवर महामंदीचे संकट\nलडाखमध्ये आतपर्यंत घुसण्याचा चिनी सैनिकांचा डाव होता\nचीनने करोना पसरवून काय साधले, सांगतोय हरभजन सिंग\nगुंतवणूकदार मालामाल; सेन्सेक्सची ३ दिवसांत १५०० अंकांची कमाई\nउपमुख्यमंत्री म्हणतात, 'करोनाला घाबरण्याचे काहीच कारण नाही'\nकरोनामुळे अर्थव्यवस्थेचे मुख्य चाक चिखलात; मंदीने दरवाजा ठोठावला\n... म्हणून अमिताभ आणि जया यांच्या लग्नात होते फक्त पाच व-हाडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mediawatch.info/%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%89%E0%A4%A7%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A4%B5%E0%A4%BE/", "date_download": "2020-05-29T14:10:50Z", "digest": "sha1:PCIM27Z4XAZA2TOU743CXPFDKGDW54ZK", "length": 13618, "nlines": 109, "source_domain": "mediawatch.info", "title": "हा डाव उधळायला हवा! - Media Watch", "raw_content": "\nHome featured हा डाव उधळायला हवा\nहा डाव उधळायला हवा\n‘हिंदू आणि मुस्लिम’ अशी आपल्याच माणसांची विभागणी करण्याचे प्रयत्न सध्या वेगाने सुरू आहेत. वारिस पठाण एकटाच नाही. हिंदूंना मुस्लिमांचे, तर मुस्लिमांना हिंदूंचे भय वाटावे, असे प्रयत्न जोर धरत आहेत.\nआणि, त्याचवेळी ‘शिक्षणामुळे घटस्फोट वाढतात’, असे मोहन भागवत म्हणताहेत. ‘मुलींनी बापालाही मिठी मारू नये’, ‘नव-याला चहा देतानाही हात थरथरायला हवेत’, अशी अपर्णा रामतीर्थकरांची विधानं पुन्हा वाजवली जाताहेत. पुढे जात असलेल्या मुलींना रोखले जातेय.\nया सगळ्या घटनाक्रमात एक सूत्र आहे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे.\nजातपितृसत्ताक व्यवस्थेचा हा डाव आहे.\nम्हणजे, ब्राह्मणी व्यवस्थेचा डाव आहे. त्याचा ब्राह्मण जातीतील कोणाशी काही संबंध नाही. ज्ञानेश्वरांपासून ते आगरकर – कर्वे- दाभोलकरांपर्यंत अनेकांना ज्या व्यवस्थेने संपवण्याचा प्रयत्न केला, ती ही व्यवस्था.\nआमचे मित्र दिलीप चव्हाण त्यांच्या ‘जातीअंताची दिशा’ या पुस्तकात म्हणतात त्याप्रमाणे: परधर्मद्वेषावर राष्ट्रवादाला उभे करून जातपितृसत्तेला गोंजारणारा हा राष्ट्रवाद आहे.\nदुस-या धर्माच्या द्वेषावर आधारलेला राष्ट्रवाद विकसित करायचा अणि या धामधुमीत धर्माची मांडणी आपल्या सोईने करत न्यायची.\nजातसत्ताक आणि पितृसत्ताक ही एकाच व्यवस्थेची दोन तोंडे आहेत, हे लक्षात न आल्याने आपली मोठी गफलत झाली. या दोन चळवळी त्यामुळे सुट्या झाल्या आणि प्रस्थापित व्यवस्थेच्या लाभार्थ्यांनीही त्या चळवळींचे नेतृत्व करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच, जातसत्ताक व्यवस्थेची पाठराखण करणा-यांनी पितृसत्तेला आव्हान देण्याचा भ्रामक प्रयत्न केला किंवा उलटेही घडले. जातीचा प्रश्न आणि स्त्रियांचा प्रश्न याचे मूळ एकाच व्यवस्थेत आहे, हे भान सुटल्याने व्यवस्थेला आव्हान देता आले नाही.\nपितृसत्तेला धोका निर्माण झाला की जातव्यवस्था संपते आणि जातव्यवस्था संपली की आपल्या सोईचा धर्म संपतो. म्हणून स्त्रिया कितीही पुढारल्या, तरी त्यांनी व्यवस्थेला हादरे देऊ नयेत, असा प्रयत्न या व्यवस्थेचा दिसतो.\nगम्मत अशी आहे की, मोहन भागवत आणि त्यांच्या ‘लष्कर- ए- होयबा’तील जवानांनी जेवढी आंतरजातीय लग्नं केलीत, तेवढी शिवराय- शाहूंचा जयजयकार करणा-यांनीही केली नसतील फुले- आंबेडकरांचा उद्घोष करणा-यांच्या घरातही नसेल असे, स्त्रियांसाठी खुले वातावरण कदाचित रामतीर्थकरांच्या घरात दिसेल. पण, व्यवस्था म्हणून मात्र जातपितृसत्तेला कोणी आव्हान देता कामा नये, ही ती व्यूहरचना आहे. कडव्या इस्लामवाद्यांची भूमिकाही यापेक्षा वेगळी नाही. पाकिस्तानला इस्लामी राष्ट्र बनवणारे जिना व्यक्तिगत जगण्यात किती आधुनिक होते, हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. बेनझीरपासून ते इम्रानपर्यंतही असे सांगता येईल. पण, जाहीरपणे त्यांची मांडणी काय फुले- आंबेडकरांचा उद्घोष करणा-यांच्या घरातही नसेल असे, स्त्रियांसाठी खुले वातावरण कदाचित रामतीर्थकरांच्या घरात दिसेल. पण, व्यवस्था म्हणून मात्र जातपितृसत्तेला कोणी आव्हान देता कामा नये, ह�� ती व्यूहरचना आहे. कडव्या इस्लामवाद्यांची भूमिकाही यापेक्षा वेगळी नाही. पाकिस्तानला इस्लामी राष्ट्र बनवणारे जिना व्यक्तिगत जगण्यात किती आधुनिक होते, हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. बेनझीरपासून ते इम्रानपर्यंतही असे सांगता येईल. पण, जाहीरपणे त्यांची मांडणी काय अमेरिकेच्या आधी पाकिस्तानात आणि बांग्लादेशातही महिला राष्ट्राध्यक्षा झाल्या, पण म्हणून तिथे महिलांना ‘स्पेस’ आहे, असे कोण म्हणेल\nस्त्री आपली वाहक आहे, हे व्यवस्थेला माहीत आहे\nत्यामुळे,’हिंदू’ वा ‘मुस्लिम’ फक्त दाखवण्याचे शत्रू. पितृसत्ता अबाधित राखण्याचा हा डाव आहे. आणि, तिथे कडवे हिंदुत्ववादी आणि कडवे इस्लामवादी दोघेही सोबत आहेत.\nस्वतः भंगीकाम करणा-या, आंतरजातीय लग्नांना प्रोत्साहन देणा-या; तसेच महिलांना घराबाहेरच्या लढाईत उतरवणा-या गांधींचा नथु-रामतीर्थकरांनी खून केला, कारण ही व्यव्यस्थाच गांधी उधळू पाहात होते. ‘मी सनातन हिंदू आहे’, असे गांधींनी सांगितले खरे, पण प्रत्यक्षात मात्र जातपितृसत्तेला गांधींनी हादरा दिला.\nसध्याच्या या सांस्कृतिक राष्ट्रवादाकडे अशा अंगानेही पाहावे लागते.\n(लेखक ‘दिव्य मराठी’ चे राज्य संपादक आहेत)\nPrevious articleगोविंद पानसरे : डोंगराला भिडणारा म्हातारा\nNext articleडिजीटल कंटेंटसाठी हवेत नवीन निकष\nअविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.\nडॉ. माईसाहेब : आंबेडकरांच्या समर्पित जीवनसाथी\nभालचंद्र नेमाडे : एक आरभाट रसायन\nशरद पवारांच्या मनात काय \nडॉ. माईसाहेब : आंबेडकरांच्या समर्पित जीवनसाथी\nभालचंद्र नेमाडे : एक आरभाट रसायन\nशरद पवारांच्या मनात काय \nकट्टर धर्मवाद्यांच्या मुस्काटात हाणणारे नामदेवराय\nफाईव्ह-जी आणि पत्रकारितेतील बदलांची पंचसू��्री\nमाय सिस्टर्स अँड ब्रदर्स…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/maharashtra/nizamuddin-and-delhi-related-old-video-if-anybody-post-against-religion-will-take-action-on-that-person-home-minister-anil-deshmukh-117590.html", "date_download": "2020-05-29T13:59:12Z", "digest": "sha1:W7S2EVJULPUQV6DGUKAPIZLDZ4F3TWSE", "length": 32771, "nlines": 227, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "निजामुद्दीन, दिल्लीतील घटनांचा वापर करुन दिशाभूल करणारे व्हिडिओ सोशल मीडियात पसवरुन धार्मिक तेढ निर्माण केल्यास कठोर कारवाई होणार | 📰 LatestLY मराठी", "raw_content": "\nधारावीत आज कोरोनामुळे एकाचाही बळी गेला नाही तर 41 जणांची COVID19 ची चाचणी पॉझिटिव्ह-BMC ; 29 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nशुक्रवार, मे 29, 2020\nधारावीत आज कोरोनामुळे एकाचाही बळी गेला नाही तर 41 जणांची COVID19 ची चाचणी पॉझिटिव्ह-BMC ; 29 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nप्रसिद्ध ज्योतिषी Bejan Daruwalla यांचे वयाच्या 89 व्या वर्षी निधन; गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी व्यक्त केले दुःख\nLocust Attack: अमरावती, नागपूर जिल्ह्यात टोळधाडीचे आक्रमण; कृषी विभागामार्फत ड्रोनच्या सहाय्याने कीटकनाशकांची फवारणी करण्यात येणार\nमुंबईतील अग्निशमन दलातील 41 जवानांना कोरोनाची लागण तर 3 जणांवर ICU मध्ये उपचार सुरु\nDoctor's Salary Increase: राज्यातील बॉण्डेड, कंत्राटी डॉक्टर्सच्या मानधनात मोठी वाढ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केला निर्णय\nराज्यातील अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत 30 मे रोजी निर्णय होण्याची शक्यता, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार विद्यापीठातील कुलगुरुंशी चर्चा\nCoronavirus मुळे मरण पावलेल्या लोकांसाठी स्पेनमध्ये 10 दिवसांचा दुखवटा सुरु; देशाच्या लोकशाही इतिहासातील सर्वात मोठा Mourning Period\nBe Positive: कोकणातील आंबा उत्पादकांनी Coronavirus संकटात शोधली संधी; तोडली दलालांची साखळी\nठाण्यातील भाजप नगरसेवक विलास कांबळे यांचा मृत्यू; हॉटेलमध्ये आढळला मृतदेह\nअक्षय बोऱ्हाडे मारहाण प्रकरणी विघ्नहर सहकारी साखर कारखाना अध्यक्ष सत्यशील शेरकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nLocust Attack: अमरावती, नागपूर जिल्ह्यात टोळधाडीचे आक्रमण; कृषी विभागामार्फत ड्रोनच्या सहाय्याने कीटकनाशकांची फवारणी करण्यात येणार\nDoctor's Salary Increase: राज्यातील बॉण्डेड, कंत्राटी डॉक्टर्सच्या मानधनात मोठी वाढ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केला निर्णय\nराज्यातील अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत 30 मे रोजी निर्णय होण्याची शक्यता, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार विद्यापीठातील कुलगुरुंशी चर्चा\nठाण्यातील भाजप नगरसेवक विलास कांबळे यांचा मृत्यू; हॉटेलमध्ये आढळला मृतदेह\nधारावीत आज कोरोनामुळे एकाचाही बळी गेला नाही तर 41 जणांची COVID19 ची चाचणी पॉझिटिव्ह-BMC ; 29 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nBe Positive: कोकणातील आंबा उत्पादकांनी Coronavirus संकटात शोधली संधी; तोडली दलालांची साखळी\nछत्तीसगढ राज्याचे माजी मुख्यमंत्री अजीत जोगी यांचे निधन; 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास\nCoronavirus: गोव्यात लॉकडाऊन आणखी 15 दिवस वाढवण्यासह काही नियम शिथील करण्याची अमित शहा यांच्याकडे मागणी- मुख्यमंत्री प्रमोद सावंत\nCoronavirus मुळे मरण पावलेल्या लोकांसाठी स्पेनमध्ये 10 दिवसांचा दुखवटा सुरु; देशाच्या लोकशाही इतिहासातील सर्वात मोठा Mourning Period\nCoronavirus Updates: जगभरात कोरोनाबाधितांचा आकडा 5.7 मिलियन तर बळींचा आकडा 355,000 च्या पार\nNASA चं ऐतिहासिक SpaceX रॉकेट लॉन्चिग खराब वातावरणामुळे रद्द; 30 मे दिवशी पुन्हा केले जाणार प्रयत्न\nभारत-चीन संबंधावर डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विट; म्हणाले दोन्ही देशांमध्ये अमेरिका मध्यस्थी करण्यास तयार\niQOO 3 स्मार्टफोनवर ग्राहकांना मिळणार 3 रुपयांची सूट, जाणून घ्या फिचर्ससह नवी किंमत\nगुगल पे 'Nearby Spot' फिचर आता भारतातील 35 शहरांमध्ये उपलब्ध; जवळची अत्यावश्यक सेवांची दुकाने दाखवून करणार युजर्सची मदत\n घरातून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना Google देणार 75 हजाराचा भत्ता; Work From Home करताना लॅपटॉप, फर्निचर विकत घेण्यासाठी मदत\nMitron App: आता TikTok ला विसरा, व्हिडिओ बनवण्यासाठी सादर आहे भारतीय 'मित्रों अ‍ॅप'; जाणून घ्या याच्या वापरासाठी Step-by-Step Guide (Video)\nOla Electric भारतात पुढच्या वर्षात लॉन्च करणार इलेक्ट्रिक टू-व्हिलर\nCoronavirus Effect: लॉकडाउन मुळे मारुति सुझुकी ला मोठा तोटा; एप्रिल महिन्यात एकाही गाडीची विक्री नाही\nबीएमडब्ल्यू इंडियाचे सीईओ रुद्रतेज सिंह यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; वयाच्या 46 वर्षी घेतला अखेरचा श्वास\nCoronavirus: लक्झरी वाहन निर्माता कंपनी Mercedes-Benz चा मोठा निर्णय; पुण्यात 1,500 बेड्सचे रुग्णालय बांधण्याची घोषणा\nIND vs AUS 2020-21: क्रिकेट ऑस्ट्रेलियाने भारत दौर्‍याचे जाहीर केलेले वेळापत्रक अंतिम नाही, BCCI ने दिले महत्वाचे संकेत\nवर्ल्ड कप 2011 फायनलमध्ये टॉसवरून झाला मोठा वाद, एमएस धोनीने दुसऱ्यांदा करण्याच्या मागणीचा कुमार संगकाराने सांगितला किस्सा\nकोरोना व्हायरस जगभरात पसरविण्यामागची चीनची मूळ योजना हरभजन सिंह याने केली उघकीस, ट्विटवरून लगावली फटकार\nICC ला पात्र लिहून क्रिकेट ऑस्ट्रेलियाने 2021 टी-20 वर्ल्ड कप आयोजित करण्याची केली विनंती, यामागील तर्क जाणून घ्या\n'त्या' वादग्रस्त व्हिडिओबाबत ISKON ने दाखल केली तक्रार; Shemaroo ने माफी मागत तोडले सुरलीन कौर व बलराज स्याल यांच्यासोबतचे व्यावसायिक संबंध\nDabangg Animated Version: लवकरच प्रदर्शित होणार सलमान खानच्या ‘दबंग’चे अ‍ॅनिमेटेड व्हर्जन; 'चुलबुल पांडे' दिसणार नव्या अवतारात\nAmitabh Bachchan Helps Migrants: सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या वतीने मजुरांना मूळगावी नेणाऱ्या 10 बस हाजी अली येथून उत्तर प्रदेश साठी रवाना (See Photos)\nनवाजुद्दीन सिद्दीकी ची पत्नी आलिया हिने घटस्फोटासह पोटगी म्हणून 30 कोटी रुपये आणि 4BHK फ्लॅटची केली मागणी\nराशीभविष्य 29 मे 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nVeer Savarkar Jayanti 2020 Wishes: विनायक दामोदर सावरकर यांच्या 137 व्या जयंती निमित्त Messages, HD Images, Wallpapers शेअर करून द्या विनम्र आदरांजली\nराशीभविष्य 28 मे 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nVeer Savarkar Jayanti 2020 Quotes: वीर सावरकर यांचे देशप्रेम, एकात्मता ते जीवनाकडे सकारत्मक बघायला शिकणारे क्रांतिकारक विचार\nFact Check: कार हिटमुळे हँड सॅनिटायझरचा स्फोट होतो गाडीमध्ये सॅनिटायझर ठेवणे कितीपत सुरक्षित गाडीमध्ये सॅनिटायझर ठेवणे कितीपत सुरक्षित\nManjeshwar Brothers: रुपेरी वाळूत ते आकाशी झेप घे रे पाखरा सह 'ही' गाणी गात नेटकऱ्यांना थक्क केलेल्या मंजेश्वर ब्रदर्स या चिमुकल्यांविषयी जाणून घ्या (Watch Video)\n: मुंबई शहरातही टोळधाड दाखल जुहू, विक्रोळीसह अनेक ठिकाणी टोळ दिसल्याचा दावा; फोटो सोशल मीडियावर व्हायरल\n' जाणून घ्या व्हायरल व्हिडिओ मागील सत्य\nभारत: कोरोना व्हायरस लाईव्ह मॅप\nउपचार सुरु असलेले एकूण रुग्ण\nनिजामुद्दीन, दिल्लीतील घटनांचा वापर करुन दिशाभूल करणारे व्हिडिओ सोशल मीडियात पसवरुन धार्मिक तेढ निर्माण केल्यास कठोर कारवाई होणार\nदेशभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले असून लॉकडाउनचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे विविध कार्यक्रम रद्द करण्यात आले असून नागरिकांना गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे. तर दिल्लीत काही दिवसांपूर्वी तबलीगी जमातीचा एक कार्यक्रम मरकच्या इमारतीत पार पडला. या कार्यक्रमाला बहुसंख्य लोकांनी उपस्थिती लावली होती. हा कार्यक्रम झाल्यानंतर तबलीगी समाजील नागरिक घरी परतले. मात्र त्यांना कोरोनाची लागण झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. त्यानंतर तबलीगी समाजातील ज्या व्यक्तींनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती त्यांचे नमूने जमा करत कोरोनाची चाचणी केली. त्यामधील बहुतांश जणांना कोरोनाची लागण झाल्याचे चाचणीतून स्पष्ट झाले. त्यामुळे सध्या सोशल मीडियात दिल्लीत पार पडलेल्या निजामुद्दीन मरकच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभुमीवर काहीजण जुने आणि दिशाभूल करणारे व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल करत आहे. अशा लोकांच्या विरोधात आता कारवाई केली जाईल असा इशारा देण्यात आला आहे.\nसोशल मीडिया आणि व्हॉट्सअॅपच्या मदतीने तबलीगी समाजीचा पार पडलेल्या कार्यक्रम हा संतापजनक प्रकार आहे. याच्या विरोधात जोरदार टीका केली जात आहे. परंतु काही समाजकंटक या घटनांचा वापर करुन जुने आणि दिशाभूल करणारे व्हिडिओ वापरुन धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे अशा लोकांच्या विरोधात कठोर कारवाई सायबर सेलकडून करण्यात येईल असा इशारा महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला आहे.(Coronavirus: महाराष्ट्र पोलीस लॉकडाउनच्या अंमलबजावणीसाठी CID आणि ACB यांची मदत घेणार)\nनिजामुद्दीन, दिल्लीतल्या घटनेचा वापर जुने व दिशाभूल करणारे व्हिडिओ व्हॉट्स ॲप व इतर सोश्यल मिडिया द्वारे पसरवून धार्मिक दुही/ तेढ निर्माण करणाऱ्यांना गृहमंत्री म्हणून इशारा की @MahaCyber1 अशा असामाजिक व्यक्तींवर कडक कारवाई करेल. #stopmisinformation pic.twitter.com/5Ye9uzwj0F\nदरम्यान, निजामुद्दीन मरकजच्या कार्यक्रमासाठी जवळजवळ 16 देशातील नागरिकांनी दिल्लीत उपस्थिती लावली होती. निजामुद्दीन मरकजच्या कार्यक्रमाला जवळजवळ 2300 लोकांनी उपस्थिती लावल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी आता दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून अधिक तपास करण्यात येत आहे. तसेच तबलीगी जमातीचे प्रमुख मौलानांसह अन्य जणांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आले आहे.\nAnil Deshmukh Cyber Cell Delhi Markaz Nizamuddin Old Video कोरोना व्हायरस गृहमंत्री अनिल देशमुख दिल्ली निजामुद्दीन मरकज सायबर सेल\nपुणे: सहकारनगर पोलीस स्टेशन मधील कर्मचाऱ्याने COVID19 वर यशस्वी मात केल्य���बाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले अभिनंदन\nCoronavirus Lockdown: राज्यात लॉकडाऊन लागू झाल्यापासून कलम 188 अंतर्गत तब्बल 1,18,647 गुन्हे दाखल तर 23 हजारांपेक्षा अधिक जणांना अटक\nपुणे जिल्ह्यात आज 369 कोरोना व्हायरस रुग्णांची नोंद; एकूण संक्रमितांची संख्या 7012 वर; 28 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nLockdown: लॉकडाऊन काळात महाराष्ट्र पोलिसांवर हल्ल्याच्या 254 घटना, 86 जखमी, 833 जणांना अटक- अनिल देशमुख\nBhima Koregaon Case: NIA ने गौतम नवलखा यांना दिल्ली हून मुंबई ला हलवण्यात विनाकारण घाई केली: दिल्ली उच्च न्यायालय\nमहाराष्ट्रात संचारबंदी लागू करुन सैन्य तैनात करण्यात येणार असल्याची अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करणार- गृहमंत्री अनिल देशमुख\nआत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल रिपब्लिक टीव्हीच्या अर्णब गोस्वामीची होणार पुन्हा चौकशी; गृहमंत्री अनिल देशमुख यांचे आदेश\nपाच वर्षाच्या मुलाने एकट्याने केला दिल्ली ते बंगळूरू विमानप्रवास; 3 महिन्यांनी झाली आईची मुलाशी भेट\nLocust Attack In Maharashtra: महाराष्ट्र राज्यात 50% टोळधाडीचा नाश – कृषीमंत्री दादा भुसे यांची माहिती\nCoronavirus In Maharashtra: महाराष्ट्रातील तुम्ही राहत असणाऱ्या जिल्ह्यात कोरोनाचे किती रुग्ण आहेत जाणून घ्या; राज्यातील कोरोनाबाधितांची जिल्ह्यानिहाय आकडेवारी\nऔरंगाबाद: साई रंगदाळ या 7वी मध्ये शिकणार्‍या विद्यार्थ्याने कोव्हिड योद्धांच्या मदतीसाठी बनवला रोबोट; औषधं, अन्न पोहचवण्यासाठी करणार मदत\nमहाराष्ट्र पोलिस खात्यामध्ये एकूण 2211 पोलिस कर्मचारी COVID 19 च्या विळख्यात; 24 तासांत 116 जणांना कोरोनाची बाधा\nकोविड-19 च्या वाढत्या संसर्गामुळे गरोदर महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनी गरजेशिवाय रेल्वे प्रवास टाळावा; रेल्वे मंत्रालयाचे आवाहन\nधारावीत आज कोरोनामुळे एकाचाही बळी गेला नाही तर 41 जणांची COVID19 ची चाचणी पॉझिटिव्ह-BMC ; 29 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nप्रसिद्ध ज्योतिषी Bejan Daruwalla यांचे वयाच्या 89 व्या वर्षी निधन; गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी व्यक्त केले दुःख\nLocust Attack: अमरावती, नागपूर जिल्ह्यात टोळधाडीचे आक्रमण; कृषी विभागामार्फत ड्रोनच्या सहाय्याने कीटकनाशकांची फवारणी करण्यात येणार\nमुंबईतील अग्निशमन दलातील 41 जवानांना कोरोनाची लागण तर 3 जणांवर ICU मध्ये उपचार सुरु\nDoctor's Salary Increase: राज्यातील बॉण्ड��ड, कंत्राटी डॉक्टर्सच्या मानधनात मोठी वाढ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केला निर्णय\nराज्यातील अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत 30 मे रोजी निर्णय होण्याची शक्यता, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार विद्यापीठातील कुलगुरुंशी चर्चा\nLockdown 4 मध्ये आंतरराज्यीय प्रवास करण्यासाठी E-Pass मिळणार; serviceonline.gov.in/epass/ वर पहा कसा कराल अर्ज\nहापूस आंबा कसा ओळखला नैसर्गिकरित्या पिकलेले आणि कृत्रिमरित्या पिकवलेल्या आंब्यातील नेमका फरक काय नैसर्गिकरित्या पिकलेले आणि कृत्रिमरित्या पिकवलेल्या आंब्यातील नेमका फरक काय आंबे विकत घेताना पारखून पाहा ‘या’ गोष्टी\nपरदेशात अडकलेल्या महाराष्ट्रीय लोकांना मायदेशी सुखरूप आणण्यासाठी ठाकरे सरकारचा मदतीचा हात; ‘इथे’ ऑनलाईन माहिती देण्याचंं आवाहन\nप्लाझ्मा थेरपी म्हणजे नेमकं काय यामुळे COVID-19 रुग्णांना फायदा होईल यामुळे COVID-19 रुग्णांना फायदा होईल जाणून घ्या प्लाझ्मा थेरपीचे फायदे, इतिहास, उपचारपद्धती याबद्दल सविस्तर माहिती\nLocust Attack: अमरावती, नागपूर जिल्ह्यात टोळधाडीचे आक्रमण; कृषी विभागामार्फत ड्रोनच्या सहाय्याने कीटकनाशकांची फवारणी करण्यात येणार\nमुंबईतील अग्निशमन दलातील 41 जवानांना कोरोनाची लागण तर 3 जणांवर ICU मध्ये उपचार सुरु\nDoctor's Salary Increase: राज्यातील बॉण्डेड, कंत्राटी डॉक्टर्सच्या मानधनात मोठी वाढ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केला निर्णय\nराज्यातील अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत 30 मे रोजी निर्णय होण्याची शक्यता, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार विद्यापीठातील कुलगुरुंशी चर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/t20-world-cup-news/west-indies-vs-england-usain-bolt-celebrates-west-indies-victory-with-champion-dance-1223003/", "date_download": "2020-05-29T14:42:48Z", "digest": "sha1:Q54TGR5LJAJGNETYEDO37J57AQGMHBQH", "length": 10972, "nlines": 205, "source_domain": "www.loksatta.com", "title": "पाहा: विंडिजच्या विजयानंतरचा युसेन बोल्टचा ‘चॅम्पियन डान्स’ | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात ४५ हजार चाकरमानी दाखल\nमाथेरानमधील घोडय़ांसाठी अनंत अंबानींकडून खुराक\nरिक्षातूनही आता करोना रुग्णांची वाहतूक\nधुळ्यात पोलिसाला करोनाची लागण\nभाडय़ाची दुकाने रिकामी होण्यास सुरुवात\nपाहा: विंडिजच्या विजयानंतरचा युसेन बोल्टचा ‘चॅम्पियन डान्स’\nपाहा: विंडिजच्या विजयानंतरचा युसेन बोल्टचा ‘चॅम्पियन डान्स’\nइंडिज संघाकडून करण्यात येणारा 'चॅम्पियन डान्स' क्रिकेटजगतात चांगलाच लोकप्रिय झाला आहे.\nWest Indies: थरारक अंतिम फेरीत इंग्लंडवर चार विकेटस राखून विजय मिळवल्यानंतर तोच नृत्याविष्कार आपल्या अवीट आनंद देणाऱ्या खेळासह ईडन गार्डन्सवरही पहायला मिळाला.\nविजयानंतर वेस्ट इंडिज संघाकडून करण्यात येणारा ‘चॅम्पियन डान्स’ क्रिकेटजगतात चांगलाच लोकप्रिय झाला आहे. थरारक अंतिम फेरीत इंग्लंडवर चार विकेटस राखून विजय मिळवल्यानंतर तोच नृत्याविष्कार आपल्या अवीट आनंद देणाऱ्या खेळासह ईडन गार्डन्सवरही पहायला मिळाला. जमैकाचा धावपटू युसेन बोल्ट यानेदेखील काल चॅम्पियन डान्स करून विंडिजच्या विजयाचा आनंद साजरा केला. हा व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.\nVIDEO: वेस्ट इंडिजचा हॉटेलमध्ये कॅरेबियन जल्लोष\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n…तर उसेन बोल्टलाही वाटेल भारताच्या मान्सूनचा अभिमान\n३४ हजार कोटींची कर्जमाफी स्वागतार्ह पण पुरेशी नाही-शरद पवार\nIND vs WI 3rd T20 – HIGHLIGHTS : भारताचा ‘गब्बर’ विजय; विंडीजला व्हाईटवॉश\nIND vs WI 1st T20 : विंडीजची झुंज अपयशी, भारताचा ५ गडी राखून विजय\nIND vs WI : विराटसेनेचा ‘आठवा’ प्रताप विंडीजवर ९ गडी राखून मात\nगर्लफ्रेण्डला भेटायला बिहारला जायचंय; बॉयफ्रेण्डच्या विनंतीवर सोनू सूद म्हणतो...\nअपेक्षा सोडली; अक्षय कुमारच्या 'पृथ्वीराज चौहान'चं भव्य सेट पाडणार\nविराटने अनुष्काला घटस्फोट द्यावा, भाजपा आमदाराची 'त्या' वादावरुन मागणी\n'तुमची नेहमी आठवण येते'; विलासरावांच्या जयंतीनिमित्त रितेश भावूक, पाहा व्हिडिओ\nफक्त एक काॅल करा; सोनू सूदचं स्थलांतरितांना मदतीचं आश्वासन\nबदलापूरची जांभळं पिकली झाडावरती..\nटाळेबंदीत बंदोबस्तासह गुन्हेगारीस आळा घालण्याचे आव्हान\nरिक्षातूनही आता करोना रुग्णांची वाहतूक\nसांस्कृतिक नगरांमधल्या कट्टय़ांचा ऑनलाइन आविष्कर\nमाथेरानमधील घोडय़ांसाठी अनंत अंबानींकडून खुराक\nमासळी लिलाव बाजार बंद\nसुविधाच नसताना ऑनलाइन शिक्षणाचा घाट\n1 सॅम्युअल्सचा विजयी उन्माद; पत्रकारपरिषदेत टेबलवर पाय ठेवून दिली उत्तरे\n2 T20 World cup BLOG: ते मनाने खेळले..विश्वविजेतेपद जिंकलं, आता तुम्ही त्यांच मन जि���कणार का\n3 Twenty 20 WorldCup: विराट कोहली बनला मालिकावीर\nVIDEO: गिरीश कुबेरांनी वाङ्‌मयचौर्य केले का", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/politics/farmers-says-raj-thakare-only-you-do-something-for-this-maharashtra/", "date_download": "2020-05-29T13:56:53Z", "digest": "sha1:JORXBBOJM2RV6UZFUYF36X5IWHPARGGE", "length": 8843, "nlines": 102, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "Farmers says Raj Thakare only you do something for this maharashtra | नाशिक: शेतकरी काका भावुक झाले, म्हणाले राजसाहेब तुम्हीच या महाराष्ट्राला दिशा देऊ शकता | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nयंदाचा पालखी सोहळा पायी होणार नाही, पण इतर ३ पर्याय दिले लॉकडाउन: महाराष्ट्रातून गुजरातला जाणारा २४ टन तांदूळ पकडला कंत्राटी डॉक्टर आणि बंधपत्रित डॉक्टरांचं मानधन समान करण्याचा निर्णय गुजरातमधील रुग्णालयांच्या दुर्दशेवर ताशेरे ओढणाऱ्या न्यायाधीशांची बदली छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांचे प्रदीर्घ आजाराने निधन सीकेपी बँकेचा परवाना रद्द, खातेदारांची उच्च न्यायालयात धाव देवगड: महिलेचा मृत्यू झाल्यानंतर ८ दिवसांनी कोरोना पॉसिटीव्ह रिपोर्ट आला\nनाशिक: शेतकरी काका भावुक झाले, म्हणाले राजसाहेब तुम्हीच या महाराष्ट्राला दिशा देऊ शकता\nमहाराष्ट्रनामा.कॉम | Updated: 1 वर्षांपूर्वी | By विजय केळकर\nशेतमजुराच्या मुलीची सी.ए. होण्याची इच्छा, मनसे करणार तिच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च\nकंपनी मालकांनी दिवाळीत दगा दिला, अविनाश जाधवांनी कामगारांना केलं खिशातून २५ लाख पगाराचं वाटप\n'राज' सेना धावली, पोलीस भरती निवाऱ्या विना उपाशी झोपणाऱ्या मुला-मुलीच्या मदतीला\nमुंबई गणेश मंडळांसाठी अमित ठाकरें व महाराष्ट्र सैनिक मैदानात; मुख्यमंत्र्यांच्या भेटीला\nअमित ठाकरेंच्या प्रयत्नांना यश, राष्ट्रीय बॅडमिंटनपटू प्राजक्ता सावंतची नायब तहसीलदार पदी नियुक्ती\nराज ठाकरेंना किसान मोर्चातील शेतकऱ्यांचा प्रतिसाद\nअम्फान चक्रीवादळ : प. बंगालला १, ००० कोटींची तात्काळ मदत, पंतप्रधानांची घोषणा\nशहरातील आरोग्यसेवा कमी पडत असताना गाव-खेड्यातही कोरोनाचा संसर्ग वाढतोय\nमहाराष्ट्रात आज २२५० नवे रुग्ण; कोरोना रुग्णांचा आकडा ३९,२९७ वर\nशरद पवारांकडून मुंबईतील एमएमआरडीए मैदानातील क्वारंटाईन केंद्राची पाहणी\nडिजिटल शालेय शिक्षण, प्रत्येक इयत्तेसाठी वेगळं चॅनेल - कें��्रीय अर्थमंत्री\nबीडच्या कंटेन्मेंट झोनमध्ये भाजप आमदाराचा लोकांशी संवाद; गुन्हा दाखल\nप्रसिद्ध ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी यांचं कोरोनामुळे निधन\nराज्यासाठी आपण काय करतो, याचं आत्मपरीक्षण केल्यास ते हितावह ठरेल; फडणवीसांना टोला\nरुग्णालयातील बेड्सची माहिती मिळत नसल्याने कोरोनाबाधित त्रस्त...सविस्तर\nकोविड १९ डॅशबोर्ड मान्यतेसाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्री, गृहमंत्र्यांना महाराष्ट्रनामाची विनंती\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://worldwarthird.com/index.php/2018/07/12/international-islamic-army-in-syria-ready-to-annihilate-israel-marathi/", "date_download": "2020-05-29T13:33:51Z", "digest": "sha1:PABQ5YFKDYOBDUU2TUTEBHJNREMX6SBN", "length": 18551, "nlines": 156, "source_domain": "worldwarthird.com", "title": "इस्रायलच्या विनाशासाठी सिरियात ‘इंटरनॅशनल इस्लामिक आर्मी’ सज्ज - इराणच्या वरिष्ठ लष्करी अधिकार्‍याची घोषणा", "raw_content": "\nवॉशिंग्टन - उघुरवंशी इस्लामधर्मियों पर चीन कर रहें बेरहम अत्याचारों की अमरिकी संसद ने गंभीरता…\nवॉशिंग्टन - उघुरवंशीय इस्लामधर्मियांवर चीन करीत असलेल्या अनन्वित अत्याचारांची गंभीर दखल अमेरिकेच्या संसदेने घेतली आहे.…\nवॉशिंग्टन - कोरोना वायरस की महामारी का फ़ैलाव करके चीन ने जानबूझकर हज़ारों अमरिकी नागरिकों…\nवॉशिंग्टन/तेहरान – ईरान नागरी परमाणु समझौते का उल्लंघन कर रहा होने का आरोप कर अमरीका…\nवॉशिंग्टन/तेहरान – इराण नागरी अणुकराराचे उल्लंघन करीत असल्याचा आरोप करुन अमेरिकेने बुधवारी इराणवरील निर्बंधांचा फास…\nदमास्कस - अमरीका ने पॅट्रियॉट हवाई सुरक्षा यंत्रणा सिरिया के ईशान्य भाग में तैनात की…\nवॉशिंग्टन - चीनने कोरोनाव्हायरसची साथ फैलावून हजारो अमेरिकी नागरिकांची जाणीवपूर्वक हत्या घडवली, असा घणाघाती आरोप…\nदमास्कस - अमेरिकेने पॅट्रियॉट हवाई सुरक्षा यंत्रणा सिरियाच्या ईशान्य भागात तैनात केली आहे. सिरियन कुर्दांच्या…\nइस्रायलच्या विनाशासाठी सिरियात ‘इंटरनॅशनल इस्लामिक आर्मी’ सज्ज – इराणच्या वरिष्ठ लष्करी अधिकार्‍याची घोषणा\nतेहरान – ‘‘सिरियाच्या गोलान सीमारेषेवरील भागात ‘इस्लामी आर्मी’ इस्रायलच्या विनाशासाठी सज्ज झाली असून यासाठी केवळ आदेशाची प्रतीक्षा करीत आहे’’, अशी घोषणा इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डस्चे उपप्रमुख जनरल हुसैन सलामी यांनी केली. त्याचवेळी लेबेनॉनमधल्या हिजबुल्लाहने इस्रायलच्या दिशेने एक लाख क्षेपणास्त्रे रोखून धरलेली आहेत, असेही जनरल सलामी यांनी जाहीर केले. त्यांनी केलेल्या या घोषणांमुळे इस्रायलच्या विरोधात झालेल्या जय्यत तयारीची माहिती जगजाहीर झाली असून नजिकच्या काळात याचे फार भीषण पडसाद उमटण्याची शक्यता आहे.\nजून महिन्यात इराणमध्ये ‘कुद्स डे’चा कार्यक्रम पार पडला. यावेळी बोलताना जनरल सलामी यांनी अत्यंत जहाल व महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. ‘आधीच्या काळात पाहिला नव्हता इतका भयंकर धोका आत्ताच्या काळात इस्रायलसमोर खडा ठकला आहे’, असे सांगून जनरल सलामी यांनी इस्रायलच्या विनाशाची सारी तयारी झाल्याचे दावे केले. ‘‘‘इंटरनॅशनल इस्लामिक आर्मी’ अर्थात ‘आंतरराष्ट्रीय इस्लामी लष्कराची’ स्थापना सिरियामध्ये झाली आहे. या लष्कराच्या गर्जना सिरियाच्या गोलान सीमारेषेवर दुमदुमत आहेत. हे आंतरराष्ट्रीय इस्लामी लष्कर इस्रायलच्या विनाशासाठी पूर्णपणे सज्ज असून त्यासाठी केवळ एका आदेशाची प्रतीक्षा करीत आहे’’, असा दावा यावेळी जनरल सलामी यांनी केला.\n‘इस्रायलची राजवट कायमची जमीनदोस्त करण्याची वेळ अगदी जवळ आली आहे’, असे सांगून जनरल सलामी यांनी यातच सर्वांचे भले असेल, असे म्हटले आहे. इस्रायलच्या धर्मांध राजवटीपासून सार्‍या जगाला धोका संभवतो, असा शेराही यावेळी जनरल सलामी यांनी मारला. त्याचवेळी इराणचे माजी सर्वोच्च धर्मगुरु आयातुल्लाह खोमेनी यांनी बर्‍याच वर्षांपूर्वी इस्रायलचा विनाश करणे का आवश्यक आहे, ते जगाला पटवून देण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हापासूनच इस्रायलच्या राजवटीने इराणचा धसका घेतलेला आहे, अशी जहाल विधाने जनरल सलामी यांनी यावेळी केली.\nदरम्यान, सिरियाच्या गोलान सीमेजवळ सध्या सिरियन लष्कर व रशियाचे जो���दार हवाई हल्ले सुरू आहेत. या हवाई हल्ल्यांचे लक्ष्य सिरियन बंडखोरांची ठिकाणे असल्याचे सांगितले जाते. मात्र इस्रायलने आपल्या गोलान सीमाभागाजवळील सिरियाच्या हालचाली खपवून घेणार नाही, असा सज्जड इशारा दिला होता. तसेच या गोलान सीमाभागात इस्रायलने आपल्या लष्करी हालचाली सुरू करून सिरिया व रशियालाही योग्य तो संदेश दिला होता. त्याचवेळी या क्षेत्रात इराणसमर्थक हिजबुल्लाहच्या हालचाली सुरू असल्याचेही इस्रायलने बजावले होते.\nया पार्श्‍वभूमीवर, जनरल सलामी यांनी केलेल्या विधानांबद्दलची माहिती प्रसिद्ध झाली आहे. मुख्य म्हणजे आंतरराष्ट्रीय इस्लामी लष्कराबाबत जनरल सलामी यांच्यासारख्या वरिष्ठ लष्करी अधिकार्‍यांनी केलेली घोषणा जाणकारांचे लक्ष वेधून घेत आहे. याचे पडसाद लवकरच उमटण्याची दाट शक्यता समोर येत आहे.\nइस्रायल के विनाश के लिए सीरिया में ‘इंटरनॅशनल इस्लामिक आर्मी’ तैयार – ईरान के वरिष्ठ सेना अधिकारी की घोषणा\nपॅसिफिक महासागरात अमेरिकेच्या आण्विक कचर्‍याची गळती झाल्याचा दावा – ‘मार्शल आयलंडस्’वरील ‘न्यूक्लिअर टॉम्ब’मध्ये आठ कोटी लीटर्स आण्विक कचर्‍याचा साठा\nमार्शल आयलंडस् - अमेरिकेने ‘असोसिएटेड…\nइथिओपियातील वांशिक संघर्षामुळे १० लाखांहून अधिक नागरिक विस्थापित – संयुक्त राष्ट्रसंघाचा अहवाल\nआदिस अबाबा - आफ्रिकेतील इथिओपिया मध्ये…\nचिलीतील आंदोलनाची तीव्रता वाढली – २४ जणांचा बळी, तीन हजारांहून अधिक जखमी\nसँटिआगो - चिलीचे राष्ट्राध्यक्ष सेबॅस्टिअन…\nकेनियातील दहशतवादी हल्ला हा ट्रम्प यांच्या ‘जेरुसलेम’च्या निर्णयावर प्रतिक्रिया-‘अल शबाब’चा दावा\nनैरोबी - केनियाची राजधानी नैरोबीतील हॉटेलवर…\nस्वीडनच्या जनतेने युद्धासाठी तयार रहावे – स्विडिश सरकारचा जनतेला इशारा\nस्टॉकहोम - ‘स्वीडन हा जगातील इतर अनेक देशांच्या…\nडॉलरला हद्दपार करण्यावर एकमत झाल्याने युरोपिय देश इराणबरोबर युरोमध्ये इंधनव्यवहार करणार; अमेरिकेकडून जहाल प्रतिक्रिया अपेक्षित\nब्रुसेल्स - अमेरिकेने इराणवर लादलेल्या…\nशहिदांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा सूड घेतला जाईल – भारताच्या नेत्यांचा इशारा\nनवी दिल्ली - पुलवामामधील हल्ल्याची राष्ट्रपती…\nअमरिकी संसद में उघुर बिल पारित; तिब्बत की आज़ादी का विधेयक भी हुआ पेश\nअमेरिकेच्या संसदे�� उघुर बिल मंजूर, तिबेटच्या स्वातंत्र्याचे विधेयक सादर\n‘कोरोना वायरस’ के ज़रिये चीन ने हज़ारों अमरिकन्स की हत्या करवाई – लेखक विश्‍लेषक गॉर्डन चँग का आरोप\nअमरीका ने ईरान पर निर्बंधों का शिकंजा और ज़ोर से कसा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "http://www.newsmarathi24.com/?p=23000", "date_download": "2020-05-29T14:43:00Z", "digest": "sha1:7ZIGN23GUFHJFAM2EX5HJARNSYCKBGJ2", "length": 10072, "nlines": 129, "source_domain": "www.newsmarathi24.com", "title": "शिवाजी विद्यापीठाचा नामविस्तार महान चूक ठरेल : एन. डी. पाटील | News Marathi 24", "raw_content": "\nHome शिक्षण/करिअर शिवाजी विद्यापीठाचा नामविस्तार महान चूक ठरेल : एन. डी. पाटील\nशिवाजी विद्यापीठाचा नामविस्तार महान चूक ठरेल : एन. डी. पाटील\nकोल्हापूर : शिवाजी विद्यापाठीची स्थापना झाली. त्याचवेळी त्याला नाव देताना सर्व बाजूंचा विचार करून हे नाव ठरवण्यात आले होते. राज्याचे पहिले मुख्यंमत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी फार विचाराअंती हा निर्णय घेतला होता, आता विद्यापीठाचा नामविस्तार करणे म्हणजे ती महान चूक ठरेल, असा इशारा ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांनी आज दिला.\nपाटील यांच्या नेतृत्त्वाखालील शिष्टमंडळाने विद्यापाठीचा नामविस्तार करू नये, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना आज दिले. यावेळी डॉ. पाटील यांनी विद्यापीठाच्या नामकरणाचा इतिहासच सर्वांसमोर मांडला. याबाबत आमची भुमिका स्वच्छ आहे, हा वाद इथेच मिटला तर याच्याइतके समाधान नाही. ज्यांनी प्रस्ताव सुचवला, ज्यांनी पाठपुरावा केला, त्यांना एक विनंती आहे की त्यांनी हा प्रश्‍न वादाच्या भोवऱ्यात आणू नये, असे आवाहनही डॉ. पाटील यांनी यावेळी केले.\nडॉ. पाटील म्हणाले,” या प्रश्‍नावर यापुर्वी चर्चा झालीच नाही असे नाही. जाहीररित्या यावर चर्चा झाली. विद्यापीठ स्थापन करायचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला. त्यासाठी समिती नेमली, त्यात मान्यवर शिक्षण तज्ज्ञांच्या अध्यक्षतेखाली नेमली. त्या समितीच्या अहवालानुसार विद्यापीठाचे नाव दिले गेले. साहजिकच त्यावेळी शिवाजी महाराजांच्या नावे विद्यापीठ होतंय म्हटल्यावर त्यात छत्रपती शिवाजी असावे अशा प्रतिक्रिया आल्या. त्याचेही जाहीर उत्तर त्या समितीने दिले. सरकारनेही आपले म्हणणे दिले. जो युक्तीवाद आम्ही आज करतोय तो त्यावेळीही झाला आहे. पुर्व विचारांती हा निर्णय झालेला आहे. यावर लोकांनी फारसा वाद घालू नये.’\nPrevious articleसडलेल्या कांद्याची सीबीआय चौकशी करा:कॉग्रेसचे संजय पाटील.\nNext articleआसुर्लेत अपघात, एक ठार एक गंभीर जखमी\nयंदाचा पायी पालखी सोहळा रद्द …\nलघु, मध्यम उद्योगांना थेट आर्थिक सहाय्य देण्याची मागणी – आमदार चंद्रकांत जाधव\n1 लाख होमिओपॅथिक औषध बाटल्या आणि 10 हजार सॅनिटायझर स्प्रे बॉटल्स वाटप करणार- आमदार ऋतुराज पाटील\nकसोटी मालिका न्यूझीलंडने 2-0 ने जिंकली….\nभुदरगड तालुक्याला युरिया पुरवठा करावा: जि. प. सदस्या सौ. रोहिणी आबीटकर\nकागल शहरात ४२०० कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप…\nचंद्रकांतदादा पाटील यांची कोल्हापूर मधून माघार ,“कोथरूड” विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवणार \nसांगलीत एकाच कुटुंबातील 9 जणांना कोरोनाची लागण \nसर्वांच्या पाठबळावर विधानसभेला सामोरे जावूया : राहूल देसाई\nगारगोटीत भुदरगड तालुक्यातील केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांची बैठक\nलतादीदींकडून जवानांना एक कोटींची मदत जाहीर\nफडणवीस सरकारचं भवितव्य सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर ठरणार…\nशरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्ऩॉलॉजीच्या विद्यार्थ्यांची निवड\nपुण्यात कोरोनाचे १० बळी , मुंबई पाठोपाठ धोका कायम \nमोदी सरकार आता थेट बँक खात्यात जमा करणार सबसिडी\n‘या’ बँकेतील खातेदारांना मिळणार पाच लाख रूपये…\nआता हिंदुस्थान आणि चीन हे देश तेलखरेदीसाठी बायर्स ब्लॉकच्या तयारीत\nबामणे (ता.भुदरगड) येथे नराधम पित्याने अकरा वर्षाच्या मुलीला ठार मारले \nअसा बॉम्ब फोडेन की, महाडिकांना प्रचार थांबवावा लागेल – महसूलमंत्री चंद्रकांतदादा...\nबालिंगा पुलास भेग नव्हे तर प्रसरण गॅप ; निवासी उपजिल्हाधिकारी संजय...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%A1", "date_download": "2020-05-29T14:40:11Z", "digest": "sha1:XCTF5Y6JOBXKF76V4CNJ62IS7ARRLIJI", "length": 3735, "nlines": 63, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "महड - विकिपीडिया", "raw_content": "\nमहड हे अष्टविनायकां पैकी असलेले वरदविनायक गणपतीचे स्वयंभू स्थान आहे. महड गाव जुन्या मुंबई-पुणे रस्त्यावर खालापूर तालुक्यात खोपोलीपासून ६ किमी अंतरावर आहे. रायगड किल्ले पासून जवळच आहे हे ठिकाण\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ ऑक्टोबर २०१८ रोजी ०९:२० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://maharashtradesha.in/chanderi-fort/", "date_download": "2020-05-29T13:41:59Z", "digest": "sha1:4PMYFJ3SNAMMTIMCYRCBC3V43UR2K6QA", "length": 16195, "nlines": 80, "source_domain": "maharashtradesha.in", "title": "थरारक चंदेरी - ॥महाराष्ट्र देशा॥", "raw_content": "\nथोडेसे ||महाराष्ट्र देशा|| बदल\nआक्रमकांपासून राज्याचे रक्षण करण्यासाठी राज्यकर्त्यांनी सह्याद्रीच्या अनेक शिखरांवर किल्ल्यांच्या रुपात तटबंदीचे कोंदण चढवले. काही दुर्ग, तर काही फक्त चौकीची ठिकाणे. काही गडांवर जाणारे मार्ग सोपे, तर काही गडांवर जाणारे मार्ग कठीण. चौकीचे ठिकाण आणि अवघड मार्ग यांचे मिश्रण म्हणजे रायगड जिल्ह्यातील चंदेरी किल्ला.\nमुंबई-पुणे रेल्वेमार्गावरून बदलापूर सोडल्यानंतर वांगणीकडे जाताना सह्याद्रीची रांग नजरेस पडते. यात रांगेत चंदेरी किल्ला आहे. नाखिंद, म्हैसमाळ, पेबचा किल्ला (उर्फ विकटगड), माथेरान इ. किल्ले-शिखरे चंदेरीचे सगेसोयरे.\nचंदेरीवर जाण्यासाठी चिंचोलीमार्गे जाणारा रस्ता सोयीस्कर पडतो. बदलापूर व वांगणी येथून चिंचोलीला जाता येते. किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले जंगल, धबधब्यातून जाणारी वाट, किल्ल्याच्या माथ्यावर जाण्यासाठी सुरुवातीला करावे लागणारे प्रस्तरारोहण, नंतर माथ्यावर जाणारी घसारा असलेली वाट ह्या सगळ्या गोष्टींमुळे चंदेरीवर आरोहण करणे आव्हानात्मक आहे.\nचिंचोलीच्या मागे असलेल्या डोंगरधारेवर जाण्यासाठी खडकाळ व दगडधोंड्यातून जाणारी वाट आहे. ह्या वाटेने साधारणपणे १५-२० मिनिटांमध्ये वरच्या पठारावर पोहोचतो. या पठारावर भरपूर ढोरवाटा आहेत. पठारावरून चंदेरी किल्ला आणि म्हैसमाळ यांच्यामध्ये असलेल्या खिंडीच्या दिशेला जाणारी ठळक पायवाट पकडायची. मुख्य वाटेवरून मार्गक्रमण सुरु केल्यानंतर सुरुवातीला पाण्याचे ओहोळ लागतात. या ओहोळानंतर मुख्य वाट सुरुवातीला पावसाळा सोडून कोरडा असलेला धबधबा ओलांडून त्याच्या डाव्या बाजूने चढणीला लागते. ह्या संपूर्ण वाटेवर खिंड��त पोहोचेपर्यंत मार्गदर्शक खुणा केलेल्या आहेत. ह्या वाटेने खिंडीत पोहोचण्यासाठी साधारणपणे तास-दीड तास लागतात.\nचंदेरी किल्ला आणि म्हैसमाळ सुळका\nखिंडीतून उजवीकडे जाणारी वाट म्हैसमाळ सुळक्याकडे, तर डावीकडील वाट किल्ल्यावर जाते. खिंडीत गाढेश्वर धरण-ठाकूरवाडी मार्गे येणारी वाट येऊन मिळते. किल्ल्याकडे जाणारी वाट चढायला सुरुवात केल्यानंतर साधारणपणे ३०-४० मिनिटांमध्ये आपण चंदेरी किल्ल्याच्या कातळात खोदलेल्या गुहेत पोहोचतो. ह्या गुहेकडे जात असतानाच किल्लेपणाची एकमेव खुण असलेल्या तटबंदीचे अवशेष दिसतात. गुहेच्या अलीकडे पाण्याचे टाके आहे. ह्यातील पाणी ऑक्टोबरच्या शेवटपर्यंत पिण्यायोग्य असते. गुहेत शिवलिंग आणि नंदी आहे.\nचंदेरीच्या माथ्यावर जाण्यासाठी गुहा डावीकडे ठेवून सरळ जायचे. थोडेस पुढे गेल्यानंतर घसरडी वाट उतरणीला लागते. साधारणपणे ३०-३५ फुटांची घसरण नवख्यांनी दोरीच्या सहाय्याशिवाय उतरू नये. घसरण उतरल्यानंतर कडा डावीकडे ठेवत आणि काळजी घेत सरळ चालायचे. ह्या वाटेने जात असताना उजव्या हाताला कायम दरी दिसत असल्यामुळे ज्यांना उंचीची भीती वाटते व तसेच ज्यांच्याकडे प्रस्तरारोहणाची साधने नसतील त्यांनी किल्ल्याच्या माथ्यावर जाण्याचा प्रयत्न करू नये. अंदाजे पाच-दहा मिनिटात ही वाट संपते आणि सपाटीवर येतो. ह्याच सपाटीवर उजवीकडे खालच्या बाजूला पिण्यायोग्य पाण्याचे टाके आहे.\nप्रस्तरारोहणाचा पूर्वानुभव आणि साहित्य नसल्यास माथ्यावर जाण्याच्या प्रयत्न करू नये\nसपाटीवरून कड्याकडे बघितल्यास खोदलेल्या पायऱ्या दिसतात. पण त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी सोपे प्रस्तरारोहण करावे लागते. पायऱ्या आणि नंतर घसरडी माती यांच्यातून चढाई करत खिंडीसारख्या भागात पोहोचायचे. याच भागात उजवीकडे खडकात खोदलेले पाण्याचे टाके आहे. या टाक्यापासून किल्ल्याच्या माथ्यावर जाण्यारी जाणारी वाट निसरडी आहे. दोन्ही बाजूला कडा आणि पाठीमागे खोल दरी अशी वाट असल्यामुळे चढाई जपून करायची.\nकिल्ल्याच्या माथ्यावर जाणारी वाट\nचंदेरी किल्ल्याचा माथा चिंचोळा आहे. तसेच येथे कोणतेही बांधकाम दिसून येत नाही. गडाचे कडे बऱ्याच ठिकाणी तुटलेले असल्यामुळे चिंचोळ्या वाटेवरून जपून पावले टाकत माथ्याचे दुसरे टोक गाठायचे. या टोकावर शिवाजीमहाराजांचा पुतळा व भगवा ध्वज आहे. या टोकाच्या बरोबर खाली शिवलिंग असलेली गुहा आहे. माथ्यावरून म्हैसमाळ, बदलापूर डोंगररांग, मलंगगड, माथेरान, पेबचा किल्ला, प्रबळची डोंगररांग, भीमाशंकर, सिध्दगड, गोरखगड, पेठचा किल्ला एवढा मोठा परिसर नजरेस पडतो. माथ्यावर बघण्यासारखे काही नसल्यामुळे आजूबाजूचा परिसर न्याहाळून आल्यावाटेने काळजीपूर्वक उतरत पुन्हा मुख्य गुहेत पोहोचायचे.\nकिल्ल्याच्या माथ्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा\nकिल्ल्याचा माथा, बदलापूर डोंगररांग आणि मलंगगड (डावीकडे कोपऱ्यात)\nइरशाळगड’, प्रबळगड आणि कलावंतीन सुळका\nकिल्ल्याच्या माथ्यावरून दिसणारा म्हैसमाळ सुळका आणि बदलापूर डोंगररांग\nजागेचा अभाव, पाण्याची कमी टाकी, बांधकामाअभावी मर्यादित लोकांची सोय आणि अतिशय अवघड वाट इ. गोष्टींमुळे चंदेरीला किल्ल्याऐवजी चौकीचे ठाणे म्हणणे योग्य ठरेल. हा किल्ला कोणी व कधी बांधला ह्याचे काहीही संदर्भ उपलब्ध नाही आहेत. शिवाजीमहाराजांच्या सन १६५६ मधील कोकण मोहिमेच्यावेळी हा किल्ला स्वराज्यात सामील झाला असावा असा अंदाज आहे.\nकिल्ल्याचा कातळकडा आणि खालच्या भागात किल्ल्यावरील गुहा\nकिल्ल्याच्या वाटेवर दिसलेली फुले\nकिल्ला उतरताना दुसरी वाट अनुभवायची असेल तर खिंडीतून ठाकूरवाडीला जाण्याऱ्या वाटेने किंवा ठाकूरवाडीमार्गे चढाई केली असेल तर चिंचोलीमार्गे उतराई करावी.\nप्रस्तरारोहणाचा पूर्वानुभव नसल्यास, तसेच प्रस्तरारोहणाची साधने नसल्यास माथ्यावर जाण्याचा प्रयत्न करू नये.\nपावसाळ्यात दगड पडल्यामुळे अपघात झाले आहेत, क्वचितप्रसंगी मृत्यूसुध्दा झाले आहेत. त्यामुळे काळजी घेणे. शक्यतो पावसाळ्यात किल्ल्यावर जाणे टाळावे.\nएकट्याने ट्रेकला जाण्याचे धाडस करू नका.\nट्रेकिंगला जाताना कमीतकमी ३-४ जणांच्या ग्रुपने जा.\nट्रेकिंगला कुठे जात आहात ते घरात सांगून ठेवा.\nवाट माहिती नसल्यास गांवातून वाटाड्या बरोबर घ्या.\nमळलेल्या वाटेवरूनच जा, अनोळखी वाटेने जाण्याचे धाडस करू नका.\nPrevious Post केशवजी नाईक कारंजे\nNext Post रतनसी मुलजी कारंजे\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.\nछत्रपती संभाजी महाराजांचा हडकोळण शिलालेख\nजेम्स प्रिन्सेप – प्राचीन लिपी अभ्यासक\nसुलतान बॅटरी किंवा सुलतान बाथरी\nमल्लिकार्जुन याचा वसई शिलालेख\nसर अलेक्झांडर कनिंगहॅम – पुरातत्व खात्याचे पहिले महानिदेशक\nकान्हेरी लेणी आणि परदेशी यात्रेकरू\nवैनायकी – शक्ती, योगिनी आणि मातृका\nवर्दळीपासून दूर असलेली ‘बेडसे लेणी’\nअनंतदेव याचा शिलालेख असलेली विहार गध्देगाळ\n© 2019 ||महाराष्ट्र देशा||\nथोडेसे ||महाराष्ट्र देशा|| बदल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtranews24.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%86%E0%A4%A0%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%B0-%E0%A4%93%E0%A4%95/", "date_download": "2020-05-29T14:53:07Z", "digest": "sha1:UDCD2MRCB7PVYD7Y5EG5Z264URD52CTB", "length": 11314, "nlines": 144, "source_domain": "maharashtranews24.com", "title": "रामदास आठवले 'सिल्व्हर ओक'वर; राजकीय चर्चांना उधाण | महाराष्ट्र News24", "raw_content": "शनिवार, 9 मे 2020\nरामदास आठवले ‘सिल्व्हर ओक’वर; राजकीय चर्चांना उधाण\nरामदास आठवले ‘सिल्व्हर ओक’वर; राजकीय चर्चांना उधाण\nमुंबई : महाराष्ट्र News 24 वृत्त\nआरपीआय नेते रामदास आठवले राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेण्यासाठी ‘सिल्व्हर ओक’वर दाखल झाल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. भाजपाच्यावतीनं रामदास आठवले यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली आहे. आठवले – पवार यांच्या भेटीमुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत.\nअडचणीच्या काळात नेहमीप्रमाणेच सल्ला घेण्यासाठी पवारांकडे आलो असल्याचं आठवले यांनी स्पष्ट केलय. भाजपा आणि शिवसेना यांच्या महायुतीला जनादेश मिळालाय. त्यामुळे या दोन्ही पक्षांनी मिळून सरकार स्थापन करावं, असं आपल्याला पवारांनी म्हटलं. तुम्हीच शिवसेना आणि भाजपा सरकार स्थापन करण्याचा सल्ला द्या, असं म्हटल्याचंही आठवले यांनी सांगितलं. याविषयी बोलताना शरद पवार म्हणाले, राज्यातील परिस्थिती दुरुस्त व्हावी म्हणून सल्ला घ्यायला आठवले माझ्याकडे आले होते.\nPosted in देश, प्रमुख घडामोडी, महामुंबई, महाराष्ट्र, राजकारण, लाइफस्टाईल, व्यवसायTagged भाजप, रामदास आठवले, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शरद पवार, शिवसेना\nकाँग्रेस-राष्ट्रवादीने आमची माफी मागावी : मुनगंटीवार\nशिवसेनेचे खासदार संजय राऊत ‘सिल्वर ओक’च्या दिशेने\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nपाणावलेल्या डोळ्यांनी तो हसत म्हणाला 2 लाख कर्ज...\nमुंबई : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त राज्यातील शेतकऱ्यांचा कर्जाच्य��� डोंगराचा भार हलका करण्यासाठी महाविकास आघाडीने शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळला आणि शेतकऱ्यांचे 2 लाख...\n‘स्वराज्यरक्षक संभाजी’ घेणार प्रेक्षकांचा निरोप\nमुंबई : महाराष्ट्र NEWS 24 ऑनलाईन डॉ. अमोल कोल्हे यांचा अभिमान, उत्सुकता आणि साहसाच्या बळावर सुरु झालेला स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेचा प्रवास हा...\nशिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त फडणवीसांचे ट्विट\nमुंबई : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त आज शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांना आदरांजली वाहिली जात...\nबिग बॉस सिझन 13: पारस छाब्रावर भडकला सलमान...\nमुंबई : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त बिग बॉस सिझन 13 हा कार्यक्रम सध्या जोरदार गाजतोय. त्यात शनिवारचा विकेंड का वार म्हंटल की प्रेक्षकांना...\nPUBGमुळे ढासळली मानसिक स्थिती; तरुणाच्या नावामुळे घटना जास्त...\nचाकण: महाराष्ट्र NEWS 24 वृत्त पबजी (PUBG) या गेम मुळे आजवर अनेक विचित्र घटना घडल्याचं आपल्याला ऐकायला मिळत होतं. चाकण मध्ये याचा प्रत्यय...\nविराट कोहलीने मानले जाहिरातीचे आभार; व्यक्त केल्या भावना\nमुंबई : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त विराट कोहली आणि अनुष्का शर्माची लव्हस्टोरी ही प्रत्येकाला भावणारी असून त्याचा प्रवास अनोखा आहे. विराट कोहलीसोबत अनुष्का...\nश्री जैन श्वेतांबर श्री पद्मप्रभु महाराज देवालय ट्रस्ट, पोयनाड तर्फे आरोग्य सुविधांसाठी दोन लाख पंचवीस हजार रुपयांचा धनादेश जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द\nपनवेल मध्ये कोरोना संदर्भातील विशेष तपासणी पथक\nकोरोनाच्या विरुद्धच्या लढाईत काँग्रेस पक्ष सक्रिय\nबदलापूर मध्ये शिवसेनेकडून भोजन कक्षाची उभारणी..\nरायगड यामधील सहा कंपन्यांना उतपादन सुरु ठेवण्याची परवानगी \nसंकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपले खासगीपण जपण्याच्या तुमच्या अधिकाराचा आम्ही आदर करतो. आमच्या व्यवसायाचा हा एक महत्त्वाचा पैलू आहे.\nश्री जैन श्वेतांबर श्री पद्मप्रभु महाराज देवालय ट्रस्ट, पोयनाड तर्फे आरोग्य सुविधांसाठी दोन लाख पंचवीस हजार रुपयांचा धनादेश जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द\nपनवेल मध्ये कोरोना संदर्भातील विशेष तपासणी पथक\nकोरोनाच्या विरुद्धच्या लढाईत काँग्रेस पक्ष सक्रिय\nबदलापूर मध्ये शिवसेनेकडून भोजन कक्षाची उभा��णी..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/maratha-reservation/8", "date_download": "2020-05-29T14:37:29Z", "digest": "sha1:OJY5EEMXS5CBMV25SV4VFYT4WXCC7IRF", "length": 5215, "nlines": 88, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nMaratha Reservation: 'मराठा आंदोलकांनो, शांतता पाळा'\nMaratha Reservation: मराठा समाजाला राजकीय आरक्षण नको: पवार\nसरकारने घोषणा करण्यापेक्षा प्रत्यक्ष कृती करावी\nमराठा आरक्षण आंदोलनाविरोधात याचिका\nmaratha reservation: ३ महिन्याचा आंदोलक\nMaharashtra Bandh: 'सरकारमुळंच पेटला आंदोलनाचा वणवा'\nMaratha Protest: आज राज्यात बंद की ठिय्या\nलातुरात शिक्षकाची आरक्षणासाठी आत्महत्या\nआरक्षण: आत्महत्येची धमकी; माजी सरपंच ताब्यात\nपालघरमधील बंद लांबणीवर: सकल मराठा समाज\n'आंदोलकांवर कारवाईचे बडगे नको, चर्चा करा'\nमहाराष्ट्र बंदः आरक्षणाचे आश्वासन देऊनही मराठा समाज ठाम\nmaharashtra bandh: उद्या महाराष्ट्र बंद\nआत्महत्यांचे पाऊल उचलू नका\nमराठा समन्वयकांची आज राज्यव्यापी बैठक\nमराठा आरक्षण: ९ ऑगस्टला राज्यभरात ठिय्या\nमागासवर्ग आयोगाचा अहवाल १५ नोव्हेंबरपर्यंत\nAtrocity: युवक चढला बीएसएनएलच्या टॉवरवर\nमराठा आरक्षण आंदोलनाचे नेते पांडुरंगमामांचे निधन\nमराठा आरक्षण: मुख्यमंत्र्यांनी घेतली पंतप्रधानांची भेट\nमराठा आरक्षण: कोल्हापूर, नांदेडमध्ये आत्महत्या\nMaratha Reservation: 'ओबीसी हिताला बाधा येईल'\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/maharashtra/media-reports-that-area-near-matoshree-house-in-mumbai-is-sealed-is-incorrect-bmc-pro-says-118165.html", "date_download": "2020-05-29T14:39:00Z", "digest": "sha1:MV5W36J6XJ4TSJCD65R7I4GCF63YA5M3", "length": 31817, "nlines": 228, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान मतोश्री जवळील परिसर सील करण्यात आलेले वृत्त चुकीचे; मुंबई महानगरपालिकेचे जनसंपर्क अधिकाऱ्यांची माहिती | 📰 LatestLY मराठी", "raw_content": "\nगुजरात येथे गेल्या 24 तासात 372 नवे कोरोनाचे रुग्ण आढळून आले असून 20 जणांचा मृत्यू ; 29 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्य��ज LIVE\nशुक्रवार, मे 29, 2020\nगुजरात येथे गेल्या 24 तासात 372 नवे कोरोनाचे रुग्ण आढळून आले असून 20 जणांचा मृत्यू ; 29 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nदेहू आळंदी पायी पालखी सोहळा रद्द; उपमुख्यमंत्री अजित पवार आणि वारकरी प्रतिनिधींच्या बैठकीत निर्णय\nराज्यातील कोरोनाची परिस्थिती पाहता सरकार लवकरच आर्थिक पॅकेजची घोषणा करणार- उपमुख्यमंत्री अजित पवार\nप्रसिद्ध ज्योतिषी Bejan Daruwalla यांचे वयाच्या 89 व्या वर्षी निधन; गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी व्यक्त केले दुःख\nLocust Attack: अमरावती, नागपूर जिल्ह्यात टोळधाडीचे आक्रमण; कृषी विभागामार्फत ड्रोनच्या सहाय्याने कीटकनाशकांची फवारणी करण्यात येणार\nमुंबईतील अग्निशमन दलातील 41 जवानांना कोरोनाची लागण तर 3 जणांवर ICU मध्ये उपचार सुरु\nDoctor's Salary Increase: राज्यातील बॉण्डेड, कंत्राटी डॉक्टर्सच्या मानधनात मोठी वाढ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केला निर्णय\nराज्यातील अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत 30 मे रोजी निर्णय होण्याची शक्यता, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार विद्यापीठातील कुलगुरुंशी चर्चा\nCoronavirus मुळे मरण पावलेल्या लोकांसाठी स्पेनमध्ये 10 दिवसांचा दुखवटा सुरु; देशाच्या लोकशाही इतिहासातील सर्वात मोठा Mourning Period\nBe Positive: कोकणातील आंबा उत्पादकांनी Coronavirus संकटात शोधली संधी; तोडली दलालांची साखळी\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nदेहू आळंदी पायी पालखी सोहळा रद्द; उपमुख्यमंत्री अजित पवार आणि वारकरी प्रतिनिधींच्या बैठकीत निर्णय\nLocust Attack: अमरावती, नागपूर जिल्ह्यात टोळधाडीचे आक्रमण; कृषी विभागामार्फत ड्रोनच्या सहाय्याने कीटकनाशकांची फवारणी करण्यात येणार\nमुंबईतील अग्निशमन दलातील 41 जवानांना कोरोनाची लागण तर 3 जणांवर ICU मध्ये उपचार सुरु\nDoctor's Salary Increase: राज्यातील बॉण्डेड, कंत्राटी डॉक्टर्सच्या मानधनात मोठी वाढ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केला निर्णय\nगुजरात येथे गेल्या 24 तासात 372 नवे कोरोनाचे रुग्ण आढळून आले असून 20 जणांचा मृत्यू ; 29 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nBe Positive: कोकणातील आंबा उत्पादकांनी Coronavirus संकटात शोधली संधी; तोडली दलालांची साखळी\nछत्तीसगढ राज्याचे माजी मुख्यमंत्री अजीत जोगी यांचे निधन; 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास\nCoronavirus: गोव्यात लॉकडाऊन आणखी 15 दिवस वाढवण्यासह काही नियम शिथील करण्याची अमित शहा यांच्याकडे मागणी- मुख्यमंत्री प्रमोद सावंत\nCoronavirus मुळे मरण पावलेल्या लोकांसाठी स्पेनमध्ये 10 दिवसांचा दुखवटा सुरु; देशाच्या लोकशाही इतिहासातील सर्वात मोठा Mourning Period\nCoronavirus Updates: जगभरात कोरोनाबाधितांचा आकडा 5.7 मिलियन तर बळींचा आकडा 355,000 च्या पार\nNASA चं ऐतिहासिक SpaceX रॉकेट लॉन्चिग खराब वातावरणामुळे रद्द; 30 मे दिवशी पुन्हा केले जाणार प्रयत्न\nभारत-चीन संबंधावर डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विट; म्हणाले दोन्ही देशांमध्ये अमेरिका मध्यस्थी करण्यास तयार\niQOO 3 स्मार्टफोनवर ग्राहकांना मिळणार 3 रुपयांची सूट, जाणून घ्या फिचर्ससह नवी किंमत\nगुगल पे 'Nearby Spot' फिचर आता भारतातील 35 शहरांमध्ये उपलब्ध; जवळची अत्यावश्यक सेवांची दुकाने दाखवून करणार युजर्सची मदत\n घरातून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना Google देणार 75 हजाराचा भत्ता; Work From Home करताना लॅपटॉप, फर्निचर विकत घेण्यासाठी मदत\nMitron App: आता TikTok ला विसरा, व्हिडिओ बनवण्यासाठी सादर आहे भारतीय 'मित्रों अ‍ॅप'; जाणून घ्या याच्या वापरासाठी Step-by-Step Guide (Video)\nOla Electric भारतात पुढच्या वर्षात लॉन्च करणार इलेक्ट्रिक टू-व्हिलर\nCoronavirus Effect: लॉकडाउन मुळे मारुति सुझुकी ला मोठा तोटा; एप्रिल महिन्यात एकाही गाडीची विक्री नाही\nबीएमडब्ल्यू इंडियाचे सीईओ रुद्रतेज सिंह यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; वयाच्या 46 वर्षी घेतला अखेरचा श्वास\nCoronavirus: लक्झरी वाहन निर्माता कंपनी Mercedes-Benz चा मोठा निर्णय; पुण्यात 1,500 बेड्सचे रुग्णालय बांधण्याची घोषणा\nIND vs AUS 2020-21: क्रिकेट ऑस्ट्रेलियाने भारत दौर्‍याचे जाहीर केलेले वेळापत्रक अंतिम नाही, BCCI ने दिले महत्वाचे संकेत\nवर्ल्ड कप 2011 फायनलमध्ये टॉसवरून झाला मोठा वाद, एमएस धोनीने दुसऱ्यांदा करण्याच्या मागणीचा कुमार संगकाराने सांगितला किस्सा\nकोरोना व्हायरस जगभरात पसरविण्यामागची चीनची मूळ योजना हरभजन सिंह याने केली उघकीस, ट्विटवरून लगावली फटकार\nICC ला पात्र लिहून क्रिकेट ऑस्ट्रेलियाने 2021 टी-20 वर्ल्ड कप आयोजित करण्याची केली विनंती, यामागील तर्क जाणून घ्या\n'त्या' वादग्रस्त व्हिडिओबाबत ISKON ने दाखल केली तक्रार; Shemaroo ने माफी मागत तोडले सुरलीन कौर व बलराज स्याल यांच्यासोबतचे व्यावसायिक संबंध\nDabangg Animated Version: लवकरच प्रदर्शित होणार सलमान खानच्या ‘दबंग’चे अ‍ॅनिमेटेड व्हर्जन; 'चुलबुल पांडे' दिसणार नव्या अवतारात\nAmitabh Bachchan Helps Migrants: सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या वतीने मजुरांना मूळगावी नेणाऱ्या 10 बस हाजी अली येथून उत्तर प्रदेश साठी रवाना (See Photos)\nनवाजुद्दीन सिद्दीकी ची पत्नी आलिया हिने घटस्फोटासह पोटगी म्हणून 30 कोटी रुपये आणि 4BHK फ्लॅटची केली मागणी\nराशीभविष्य 29 मे 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nVeer Savarkar Jayanti 2020 Wishes: विनायक दामोदर सावरकर यांच्या 137 व्या जयंती निमित्त Messages, HD Images, Wallpapers शेअर करून द्या विनम्र आदरांजली\nराशीभविष्य 28 मे 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nVeer Savarkar Jayanti 2020 Quotes: वीर सावरकर यांचे देशप्रेम, एकात्मता ते जीवनाकडे सकारत्मक बघायला शिकणारे क्रांतिकारक विचार\nFact Check: कार हिटमुळे हँड सॅनिटायझरचा स्फोट होतो गाडीमध्ये सॅनिटायझर ठेवणे कितीपत सुरक्षित गाडीमध्ये सॅनिटायझर ठेवणे कितीपत सुरक्षित\nManjeshwar Brothers: रुपेरी वाळूत ते आकाशी झेप घे रे पाखरा सह 'ही' गाणी गात नेटकऱ्यांना थक्क केलेल्या मंजेश्वर ब्रदर्स या चिमुकल्यांविषयी जाणून घ्या (Watch Video)\n: मुंबई शहरातही टोळधाड दाखल जुहू, विक्रोळीसह अनेक ठिकाणी टोळ दिसल्याचा दावा; फोटो सोशल मीडियावर व्हायरल\n' जाणून घ्या व्हायरल व्हिडिओ मागील सत्य\nभारत: कोरोना व्हायरस लाईव्ह मॅप\nउपचार सुरु असलेले एकूण रुग्ण\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान मतोश्री जवळील परिसर सील करण्यात आलेले वृत्त चुकीचे; मुंबई महानगरपालिकेचे जनसंपर्क अधिकाऱ्यांची माहिती\nकोरोना विषाणूने (Coronavirus) वाढता प्रादुर्भाव पाहता संपूर्ण देशात हाहाकार माजवला आहे. देशात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात (Maharashtra) आढळल्याने राज्यातील नागरिकांची चिंता वाढली आहे. यातच कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्याकरिता खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाकडून महाराष्ट्रातील 200 हून अधिक भाग सील करण्यात आले आहेत. यातच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे निवासस्थान मातोश्री (Matoshree) जवळील परिसरात कोरोनाचा रुग्ण आढळल्याने संबंधित परिसर सील करण्यात आले आहे, अशी बातमी सर्वत्र वृत्तवाहिनींवर झळकत आहे. मात्र, मातोश्री जवळील कोणताही भाग सील करण्यात आला नसल्याचे मुंबई महापालिकेने स्पष्ट केले आहे. मातोश्रीच्या गेट क्रमांक 2 जवळ असलेल्या PWD च्या गेस्ट हाउसजवळ हा रुग्ण आढळला आहे. यामुळे मातोश्रीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्य��ंची आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अंगरक्षकांची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे, अशीही माहिती समोर आली आहे.\nमहाराष्ट्रात करोनाग्रस्तांची रुग्णसंख्या वाढते आहे. मुंबई येथे आतापर्यंत 490 रुग्ण आढळून आले आहेत. अशात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान मातोश्री ज्या भागात आहे, त्याच परिसरात एका व्यक्तीला करोनाची लागण झाली आहे. ही बातमी समजताच हा भाग सील करण्यात आला आहे,अशी बातमी सर्वच वृतवाहिनीवर झळकत होती. परंतु, या बातमीत तथ्थ नसून ही माहिती चुकीची आहे, असे मुंबई महापालिकेने स्पष्ट केले आहे, अशी माहिती एएनआय वृत्त संस्थेने नुकतीच दिली आहे. हे देखील वाचा- Coronavirus: भारतात गेल्या 24 तासात 704 नवे कोरोनाचे रुग्ण आढळल्याने आकडा 4281 वर पोहचला\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला होता. त्यांनी त्यावेळीही सर्वतोपरी काळजी घेण्याचे आवाहन केले होते. तसेच गरज पडल्यास घराबाहेर पडू नका असेही म्हटले होते. आता मातोश्री परिसरातच करोनाचा रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे.\nगुजरात येथे गेल्या 24 तासात 372 नवे कोरोनाचे रुग्ण आढळून आले असून 20 जणांचा मृत्यू ; 29 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nराज्यातील कोरोनाची परिस्थिती पाहता सरकार लवकरच आर्थिक पॅकेजची घोषणा करणार- उपमुख्यमंत्री अजित पवार\nप्रसिद्ध ज्योतिषी Bejan Daruwalla यांचे वयाच्या 89 व्या वर्षी निधन; गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी व्यक्त केले दुःख\nमुंबईतील अग्निशमन दलातील 41 जवानांना कोरोनाची लागण तर 3 जणांवर ICU मध्ये उपचार सुरु\nDoctor's Salary Increase: राज्यातील बॉण्डेड, कंत्राटी डॉक्टर्सच्या मानधनात मोठी वाढ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केला निर्णय\nराज्यातील अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत 30 मे रोजी निर्णय होण्याची शक्यता, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार विद्यापीठातील कुलगुरुंशी चर्चा\nCoronavirus मुळे मरण पावलेल्या लोकांसाठी स्पेनमध्ये 10 दिवसांचा दुखवटा सुरु; देशाच्या लोकशाही इतिहासातील सर्वात मोठा Mourning Period\nBe Positive: कोकणातील आंबा उत्पादकांनी Coronavirus संकटात शोधली संधी; तोडली दलालांची साखळी\nLocust Attack In Maharashtra: महाराष्ट्र राज्यात 50% टोळधाडीचा नाश – कृषीमंत्री दादा भुसे यांची माहिती\nCoronavirus In Maharashtra: महाराष्ट्रातील तुम्ही राहत असणाऱ्या जिल्ह्यात कोरोनाचे किती रुग्ण आहेत जाणून घ्या; राज्यातील कोरोनाबाधितांची जिल्ह्यानिहाय आकडेवारी\nऔरंगाबाद: साई रंगदाळ या 7वी मध्ये शिकणार्‍या विद्यार्थ्याने कोव्हिड योद्धांच्या मदतीसाठी बनवला रोबोट; औषधं, अन्न पोहचवण्यासाठी करणार मदत\nमहाराष्ट्र पोलिस खात्यामध्ये एकूण 2211 पोलिस कर्मचारी COVID 19 च्या विळख्यात; 24 तासांत 116 जणांना कोरोनाची बाधा\nकोविड-19 च्या वाढत्या संसर्गामुळे गरोदर महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनी गरजेशिवाय रेल्वे प्रवास टाळावा; रेल्वे मंत्रालयाचे आवाहन\nगुजरात येथे गेल्या 24 तासात 372 नवे कोरोनाचे रुग्ण आढळून आले असून 20 जणांचा मृत्यू ; 29 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nदेहू आळंदी पायी पालखी सोहळा रद्द; उपमुख्यमंत्री अजित पवार आणि वारकरी प्रतिनिधींच्या बैठकीत निर्णय\nराज्यातील कोरोनाची परिस्थिती पाहता सरकार लवकरच आर्थिक पॅकेजची घोषणा करणार- उपमुख्यमंत्री अजित पवार\nप्रसिद्ध ज्योतिषी Bejan Daruwalla यांचे वयाच्या 89 व्या वर्षी निधन; गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी व्यक्त केले दुःख\nLocust Attack: अमरावती, नागपूर जिल्ह्यात टोळधाडीचे आक्रमण; कृषी विभागामार्फत ड्रोनच्या सहाय्याने कीटकनाशकांची फवारणी करण्यात येणार\nमुंबईतील अग्निशमन दलातील 41 जवानांना कोरोनाची लागण तर 3 जणांवर ICU मध्ये उपचार सुरु\nLockdown 4 मध्ये आंतरराज्यीय प्रवास करण्यासाठी E-Pass मिळणार; serviceonline.gov.in/epass/ वर पहा कसा कराल अर्ज\nहापूस आंबा कसा ओळखला नैसर्गिकरित्या पिकलेले आणि कृत्रिमरित्या पिकवलेल्या आंब्यातील नेमका फरक काय नैसर्गिकरित्या पिकलेले आणि कृत्रिमरित्या पिकवलेल्या आंब्यातील नेमका फरक काय आंबे विकत घेताना पारखून पाहा ‘या’ गोष्टी\nपरदेशात अडकलेल्या महाराष्ट्रीय लोकांना मायदेशी सुखरूप आणण्यासाठी ठाकरे सरकारचा मदतीचा हात; ‘इथे’ ऑनलाईन माहिती देण्याचंं आवाहन\nप्लाझ्मा थेरपी म्हणजे नेमकं काय यामुळे COVID-19 रुग्णांना फायदा होईल यामुळे COVID-19 रुग्णांना फायदा होईल जाणून घ्या प्लाझ्मा थेरपीचे फायदे, इतिहास, उपचारपद्धती याबद्दल सविस्तर माहिती\nदेहू आळंदी पायी पालखी सोहळा रद्द; उपमुख्यमंत्री अजित पवार आणि वारकरी प्रतिनिधींच्या बैठकीत निर्णय\nराज्यातील कोरोनाची परिस्थिती पाहता सरकार लवकरच आर्थिक पॅकेजची घोषणा करणार- उपमुख्यमंत्री अजित पवार\nLocust Attack: अमरावती, नागपूर जिल्ह्यात टोळधाडीचे आक्रमण; कृषी विभागामार्फत ड्रोनच्या सहाय्याने कीटकनाशकांची फवारणी करण्यात येणार\nमुंबईतील अग्निशमन दलातील 41 जवानांना कोरोनाची लागण तर 3 जणांवर ICU मध्ये उपचार सुरु", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/kolhapur-western-maharashtra-news/kolhapur/look-at-bjps-gokul/articleshow/70454463.cms", "date_download": "2020-05-29T14:59:06Z", "digest": "sha1:KWXQON4X3N3BE4ZRAN53YAUCFJ7SK2AI", "length": 12374, "nlines": 108, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nलोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर विधानसभा जिंकण्यासाठी सज्ज झालेल्या भाजपने जिल्ह्याचे आर्थिक सत्ताकेंद्र असलेल्या जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघावर (गोकुळ) नजर केंद्रीत केली आहे.\nलोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर विधानसभा जिंकण्यासाठी सज्ज झालेल्या भाजपने जिल्ह्याचे आर्थिक सत्ताकेंद्र असलेल्या जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघावर (गोकुळ) नजर केंद्रीत केली आहे. माजी मंत्री भरमू सुबराव पाटील यांचे चिरंजीव गोकुळचे संचालक दीपक पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने पक्षाची ताकद वाढवली आहे. भाजपचे अधिकृत चार आणि शिवसेनेच्या दोन संचालकांमुळे 'गोकुळ'मध्ये युती मजबूत झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे.\nजिल्हा दूध संघावर माजी आमदार महादेवराव महाडिक व पी.एन. पाटील यांची सत्ता आहे. सत्ताधाऱ्यांना २०१५ च्या निवडणुकीत आमदार सतेज पाटील यांनी जोरदार टक्कर दिली. पण त्यांच्या विरोधी पॅनेलमधील निवडून आलेले संचालकही सत्ताधारी आघाडीला मिळाले आहेत. काँग्रेसचे माजी आमदार पी.एन. पाटील यांना माननारे विश्वास पाटील, पी.डी.धुंदरे, उदय पाटील, बाळासाहेब खाडे, सत्यजीत सुरेश पाटील असे पाच संचालक आहेत. विलास कांबळे हे राष्ट्रवादीचे तर अनुराधा पाटील व अमरिश घाटगे हे शिवसेनेला मानणारे संचालक आहेत.\nनिवडणूक झाल्यावर महाडिक गटाने माजी खासदार धनंजय महाडिक यांचे मेव्हणे रामराजे कुपेकर यांची तज्ज्ञ संचालक म्हणून नियुक्ती केली. भाजपने बाबा देसाई यांची तज्ज्ञ संचालक तर शासन नियुक्त संचालक म्हणून अनिल यादव यांची नियुक्ती केली. महाडिक गटातील रणजितसिंह पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. महाडिक गटातील दीपक पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने भाजपच्या संचालकांची संख्या चार झाली आहे.\nमहाडिक गटाचे संचालक धैर्यशील देसाई यांचे बंधू राहुल देसाई हे भाजपमध्ये असल्याने देसाई यांच्यावरही भाजपचाच शिक्का असला तरी ते महाडिकांचे कट्टर समर्थक आहेत. माजी अध्यक्ष व ज्येष्ठ संचालक अरुण नरके यांचे पुतणे चंद्रदीप नरके हे शिवसेनेचे आमदार असल्याने नरकेंच्याकडेही पी.एन पाटील गटाचे संचालक विरोधक म्हणून पाहतात. राजेश पाटील हे शिवसेनेची संबधित आहेत. त्यामुळे गोकुळमध्ये भाजप शिवसेना युतीची ताकद वाढू लागली आहे.\nमल्टिस्टेटप्रकरणी ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे यांनी तोफ डागली असल्याने महाडिक गटाने त्यांना दूर ठेवले आहे. अन्य १९ संचालकांनी महाडिक व पीएन यांना मल्टिस्टेट प्रश्नांवर पाठिंबा दिला आहे. एकीकडे संघात युतीची ताकद वाढत असताना दुसरीकडे माजी अध्यक्ष डोंगळे व विश्वास पाटील यांनी मुश्रीफांची सरकारी विश्रामगृहावर जाऊन भेट घेतल्याने संघाच्या राजकारणात अंतर्गत घडामोडी सुरू झाल्या आहेत. गोकुळचे नेते महाडिक यांचे चिरंजीव आमदार अमल महाडिक हेही भाजपचे असल्याने महाडिक गटाकडे त्याच नजरेने पाहिले जाते. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेनेमध्ये कोण प्रवेश करते यावरही संघाची सत्ता कोणाकडे राहणार याकडे जिल्ह्याचे लक्ष्य लागले आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nराधानगरी धरणातून कोणत्याही क्षणी पाण्याचा विसर्गमहत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nगोकूळ कोल्हापूर Kolhapur Gokul BJP\nस्थलांतरितांसाठी धावली ठाण्याहून रेल्वे\nCBSE: मार्क वाढवायच्या नावे फसवणूक; बोर्डाने केले सावध\nकरोनामुळे पायी आषाढवारी रद्द; हेलिकॉप्टरने पादुका पंढरीत नेणार\n... म्हणून अमिताभ आणि जया यांच्या लग्नात होते फक्त पाच व-हाडी\nपुलवामातील स्फोटकांनी भरलेली कार हिजबुलच्या दहशतवाद्याची; भावाला अटक\nनिर्बंधाचा अमेरिकेनेही विचार करावा; हाँगकाँग सरकारचा इशारा\nप्रसिद्ध गीतकार योगेश गौर यांचं वयाच्या ७७ व्या वर्षी निधन\nमोदी सरकार २.० : या निर्णयांनी गाजवलं पहिलं वर्ष\n करोनाचे संकट नष्ट करण्यासाठी मंदिरात दिला नरबळी\nविद्या बालननं केली 'नटखट' या शॉर्ट फिल्मची निर्मिती\nडोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटला ट्विटरचा पुन्हा आक्षेप\nCBSE: मार्क वाढवायच्या नावे फसवणूक; बोर्डाने केले सावध\nप्रसिद्ध ज्योतिषी बेजन दारूवाला यांचे निधन; करोनामुळे मृत्यू\n३ हजार रुपयांच्या डिस्काउंटवर मिळतोय हा जबरदस्त फोन, पाहा किंमत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/raj-thackeray/20", "date_download": "2020-05-29T14:43:36Z", "digest": "sha1:QXYEPL2EAV5UKM26HKB3A7A37F77KZC4", "length": 5123, "nlines": 88, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n... तर मराठी नाटकाला उज्ज्वल भवितव्य: पवार\nराज यांनी रेखाटलं आंब्याच्या चेहऱ्याचं बाळ\nराज ठाकरेंचा हजेरीमाफी अर्ज नामंजूर\nराज ठाकरे यांच्या कुंचल्यातून साकारणार पुलं\nशहांच्या 'बकेट लिस्ट'वर राज ठाकरेंचे फटकारे\nपेट्रोल-डिझेल दरवाढीवरून राज ठाकरेंचे फटकारे\n मनसे विकणार स्वस्तात पेट्रोल\nराज-उद्धव एकीसाठी तो पुलावर चढला\nमोदींविरोधातला पहिला गियर माझाच: राज\nकाँग्रेसचा हात भाजपच्या घशात: राज\nराज यांचा पनवेल दौरा सव्वा तासात संपला\nईव्हीएमचा विजय असो; राज यांचं खोचक ट्विट\n‘कोकणात जमीनच राहणार नाही’\nराज ठाकरे आजपासून रायगड दौऱ्यावर\nraj thackeray: भाजपच्या फायद्यासाठी भुजबळांची सुटका\n‘सेना-भाजपचे लोकप्रतिनिधी रिलायन्सचे एजंट’\n'बुलेट ट्रेन, एक्स्प्रेस-वेसाठी जमिनी देऊ नका'\nराज ठाकरे राज्याच्या दौऱ्यावर\nराज यांच्या निशाण्यावर मोदी आणि फडणवीस\nraj thackeray : काही तासांत १२ हजार फॉलोअर्स\nRaj Thackeray: राज ठाकरे यांची ट्विटरवर एंट्री\nबुलेट ट्रेन प्रकल्पाला विरोध थंडावला\nMNS: मनसेने नाणार प्रकल्पाचं कार्यालय फोडलं\nraj thackeray: दंगली घडवण्याचा उद्योग\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/kutumbkatta-news/bread-pudla-besan-abn-97-1924970/", "date_download": "2020-05-29T14:41:01Z", "digest": "sha1:56O5EWLBTN4IYVWQLFR5JZTLR4JJNTRY", "length": 11490, "nlines": 200, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Bread Pudla besan abn 97 | पुडला, ब्रेड पुडला | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात ४५ हजार चाकरमानी दाखल\nमाथेरानमधील घोडय़ांसाठी अनंत अंबानींकडून खुराक\nरिक्षातूनही आता करोना रुग्णांची वाहतूक\nधुळ्यात पोलिसाला करोनाची लागण\nभाडय़ाची दुकाने रिकामी होण्यास सुरुवात\nमुंबईतल्या मशीद बंदर, काळबादेवी, जव्हेरी बाजार या परिसरात अनेक विशेष पदार्थ मिळतात.\nमुंबईतल्या मशीद बंदर, काळबादेवी, जव्हेरी बाजार या परिसरात अनेक विशेष पदार्थ मिळतात. तिथे वेगवेगळ्या समाजांच्या खाद्यसंस्कृतीचा ठसा या उमटलेला दिसतो. खिचा पापड, दाबेली, फराळी पॅटीस, फाफडा जिलेबी असे कैक प्रकार येथे मिळतात. त्यापैकीच एक थोडा वेगळा प्रकार म्हणजे पुडला आणि ब्रेड पुडला.\nयेथील पदार्थामध्ये बेसनचा खच्चून वापर असतो. पुडलादेखील बेसनपासूनच केला जातो, मात्र हा पदार्थ न तळता केलेला असल्याने खाण्यास बराच म्हणावे लागेल. पातळसर केलेले बेसन डोश्याच्या तव्यावर डोश्याच्या आकारात पसरवले जाते. त्यावर बटर, थोडी मसाला पावडर टाकली जाते. त्यानंतर आल्याचे अगदी बारीक तुकडे (मटण खिम्याप्रमाणे) आणि वर कोथिंबीर भुरभुरवतात. फार खरपूस, कडक न करता पालटून पुन्हा भाजतात. ब्रेड स्लाइसबरोबर किंवा नुसतेच खाण्यास दिले जाते. दुसरा प्रकार म्हणजे ब्रेड पुडला. यामध्ये ब्रेडचे दोन स्लाइस पिठात बुडवून तव्यावर भाजले जातात. हा काहीसा अंडय़ाच्या फ्रेंच टोस्टसारखा प्रकार. सोबत दोन-तीन प्रकारच्या चटण्या, हवा असल्यास कांदादेखील. तसेही इथे कांदा-लसूण न खाणाऱ्यांची गर्दी अधिक असते.\nहा प्रकार मशीद बंदर येथील एका छोटय़ा बोळकंडीत मिळतो. तिथेच खिचा पापड वगैरे रेलचेलदेखील आहे. विशेष म्हणजे इथे जिलेबी आणि बडी गाठी अशी जोड असते. नेहमीपेक्षा चांगलीच जाडसर अशी ही बडी गाठी जोडीला मिरची किंवा मोसमानुसर कैरी. एकदा का या गल्लीत गेलं की पोटभर खाण्याची चैनच असते. आणि महत्त्वाचे म्हणजे ती खिशाला परवडतेही.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिक��ट आरक्षण\nगर्लफ्रेण्डला भेटायला बिहारला जायचंय; बॉयफ्रेण्डच्या विनंतीवर सोनू सूद म्हणतो...\nअपेक्षा सोडली; अक्षय कुमारच्या 'पृथ्वीराज चौहान'चं भव्य सेट पाडणार\nविराटने अनुष्काला घटस्फोट द्यावा, भाजपा आमदाराची 'त्या' वादावरुन मागणी\n'तुमची नेहमी आठवण येते'; विलासरावांच्या जयंतीनिमित्त रितेश भावूक, पाहा व्हिडिओ\nफक्त एक काॅल करा; सोनू सूदचं स्थलांतरितांना मदतीचं आश्वासन\nबदलापूरची जांभळं पिकली झाडावरती..\nटाळेबंदीत बंदोबस्तासह गुन्हेगारीस आळा घालण्याचे आव्हान\nरिक्षातूनही आता करोना रुग्णांची वाहतूक\nसांस्कृतिक नगरांमधल्या कट्टय़ांचा ऑनलाइन आविष्कर\nमाथेरानमधील घोडय़ांसाठी अनंत अंबानींकडून खुराक\nमासळी लिलाव बाजार बंद\nसुविधाच नसताना ऑनलाइन शिक्षणाचा घाट\n1 टेस्टी टिफिन : मका कटलेट\n2 शहरशेती : कोबी\n3 पाऊस आणि ट्विटर\nVIDEO: गिरीश कुबेरांनी वाङ्‌मयचौर्य केले का", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%B0", "date_download": "2020-05-29T14:45:01Z", "digest": "sha1:Z3QSZEPJYUXGEK7LTZJNYX7RGAOQPWFN", "length": 21932, "nlines": 309, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "साखर: Latest साखर News & Updates,साखर Photos & Images, साखर Videos | Maharashtra Times", "raw_content": "\nश्रमिक ट्रेनचा प्रवास 'या' व्यक्तींसाठी धोक्याचा; ...\nमुंबईत कोविड आयसीयू बेड्सची क्षमता संपली; ...\nमुंबई अग्निशमन दलातील ४१ जवान करोनाग्रस्त;...\nअबू आझमींच्या आंदोलनानंतर महिला वरिष्ठ पोल...\nकला, मनोरंजनचा धमाल आठवडा \n'सौर शहर' वसवणे कठिणच\nलडाखमध्ये आतपर्यंत घुसण्याचा चिनी सैनिकांचा डाव हो...\nपुलवामातील स्फोटकांनी भरलेली कार हिजबुलच्य...\nमोदी सरकार २.० : या निर्णयांनी गाजवलं पहिल...\n करोनाचे संकट नष्ट करण्यासाठी मंदिरा...\nया १३ शहरांनी संपूर्ण देशाची चिंता वाढवली\nनिर्बंधाचा अमेरिकेनेही विचार करावा; हाँगकाँग सरकार...\nडोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटला ट्विटरचा पु...\nनेपाळचे पंतप्रधान स्वतःच्याच देशात तोंडघशी...\nसीमा प्रश्नात तिसऱ्याची गरज नाही; चीनने अम...\nचीनसोबतचा वाद चिघळणार; अमेरिका घेणार 'हा' ...\nपोलिसांवर कृष्णवर्णीयाच्या हत्येचा आरोप; अ...\nतीन दिवसात सेन्सेक्सची १५०० अंकांची कमाई ; गुंतवणू...\nGDP वृद्धीला ब्रेक; 'करोना'पाठोपाठ अर्थव्य...\nकरोनामुळे अर्थव्यवस्थेचे मुख्य चाक चिखलात;...\nकरोनाचा धक्का; काल १२ तर आज १५ हजार जणांना...\nआता येणार खरे संकट; लॉकडाऊनमुळ��� निर्माण झा...\nसोने ७०५ रुपयांनी महागले; जाणून घ्या आजचा ...\nचीनने करोना पसरवून काय साधले, सांगतोय हरभजन सिंग\nविश्वचषकाच्या अंतिम फेरीत धोनीने दुसऱ्यांद...\n...तर डिव्हिलियर्स ३६० म्हणून ओळखला गेला न...\nधोनी क्रिकेटचा डॉन आहे; पकडने अशक्य\nट्वेन्टी-२० विश्वचषक होणार रद्द\nएकटा क्रिकेटपटू नव्हे, त्याचे संपूर्ण कुटु...\n... म्हणून अमिताभ आणि जया यांच्या लग्नात होते फक्त...\nगीतकार योगेश गौर यांचं वयाच्या ७७ व्या वर्...\nचार वर्षात तयार झाला 'हा' चित्रपट; ५ जूनला...\nजेव्हा सुश्मिता तिच्या प्रियकराची मुलाखत घ...\nअभिनेता सांगतोय लॉकडाउनमध्ये कसं रहायचं फि...\nविद्या बालननं केली 'नटखट' या शॉर्ट फिल्मची...\nशाळा १ जुलैला सुरू करण्याचा विचार; उपमुख्यमंत्री अ...\nCBSE: मार्क वाढवायच्या नावे फसवणूक; बोर्डा...\nव्यावसायिक अभ्यासक्रम शुल्क: मुंबई हायकोर्...\nसीए : जुलै परीक्षांच्या केंद्रात बदल करता ...\nअंतिम सत्र परीक्षा: मुख्यमंत्री करणार कुलग...\nSEBI Internship: सेबीत इंटर्नशीपची संधी\nमास्क, जरा हट के\nकरा कार्यक्षमता वाढवणारे व्यायाम\nमास्क, जरा हट के\nकरा कार्यक्षमता वाढवणारे व्यायाम\nवर्क फ्रॉम होम आणि स्वयंपाक\nवर्क फ्रॉम होमचा परिणाम\nएक आजोबा दवाखान्यात जातात\nवऱ्हाडी करोनाग्रस्त; नवं जोडपं लग..\nगावी जाण्यासाठी धारावीत श्रमिकांच..\nरेशन मिळत नसल्यानं महिलांचा ठिय्या\nकोविड सेंटर उभारलंय, पण वैद्यकिय ..\n५० दिवसांची मेहनत लॉकडाऊन ४.०मुळं..\nऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती; ..\nघर गाठण्यासाठी मजुरांची रेल्वे स्..\nलॉकडाउनचा फटका; सहकार क्षेत्रासाठी तज्ज्ञांची समिती\nव्यावसायिक, नोकरदार यांना कर्जपुरवठा करण्यात नागरी सहकारी बँका, नागरी-ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थांचे योगदान महत्त्वाचे आहे. त्यादृष्टीने या संस्थांवर लॉकडाउनमुळे होणारे दूरगामी परिणाम व त्यावरील उपाययोजनाबाबत ही समिती अभ्यास करेल, असे या संदर्भातील शासन आदेशात म्हटले आहे.\nशेरकरांनी मारहाण केल्याचा तरुणाचा दावा\nम टा वृत्तसेवा, जुन्नरशिरोली (ता...\nचॉकलेट वॅक्समुळे त्वचेच्या समस्यांपासून मिळेल सुटका, घरात असं तयार करा वॅक्स\nचॉकलेट वॅक्स करण्याचे असंख्य फायदे आहेत. यामुळे आपल्या त्वचेवरील मृत पेशींची समस्या कमी होण्यास मदत मिळते. सविस्तर जाणून घेऊया चॉकलेट वॅक्स करण्याचे फायदे\nलहान मुलांकडं दुर���लक्ष करायचं असतं; तनपुरेंचा निलेश राणेंना टोला\nराष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यावर शेलक्या शब्दांत टीका करणारे माजी खासदार निलेश राणे यांना नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी बोचरा टोला हाणला आहे.\nप्रभाग रचनेच्या याचिका फेटाळल्या\nनाशिकच्या २८ कंपन्यांमध्ये सॅनिटायझरची निर्मिती\nगरीब, गरजु विद्यार्थी पालकांना अन्न -धान्य वितरण\nम टा प्रतिनिधी, औरंगाबादसिडकोतील ज्ञानेश विद्यामंदिरने आपल्या शाळेतील गरजु, गरीब विद्यार्थ्यांना लॉकडाऊनच्या काळात मदतीचा हात पुढे केला आहे...\n‘इपीएस पेन्शनर्स’चे पंतप्रधानाना साकडे\nसंघटनेकडून खासदारांना निवेदनम टा...\nगरीब, गरजु विद्यार्थी पालकांना अन्न -धान्य वितरण\nम टा प्रतिनिधी, औरंगाबादसिडकोतील ज्ञानेश विद्यामंदिरने आपल्या शाळेतील गरजु, गरीब विद्यार्थ्यांना लॉकडाऊनच्या काळात मदतीचा हात पुढे केला आहे...\nरमजान ईदः गरिबांना मदत करण्याचे आवाहन मुस्लिम नेत्यांचे आवाहन\nमहाराष्ट्रातील गरिबांना रोख रक्कम, किराणा सामान आणि ईदसाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करुन देण्यात जमात आणि एसआयओ तत्पर आहे. सोमवारी मालवणी आणि मुंब्रा येथील एसआयओ आणि जमात शाखेने ३००० हून अधिक गरीबांना शिरखुर्माचे वाटप करणार आहेत.\nमाळेगाव अपघातातील एकाचा मृत्यू\nम टा वृत्तसेवा, बारामतीशिवनगर येथील माळेगाव सहकारी साखर कारखान्यात शनिवारी झालेल्या वायू गळतीमध्ये तेरा कामगार गंभीर जखमी झाले होते...\nघर पर ही पढे ईद की नमाज\nरमजान ईदनिमित्त मालेगावी मुस्लिम बांधवांना आवाहनम टा...\nवायू गळतीमुळे तेरा कामगार अत्यवस्थ\nम टा वृत्तसेवा, बारामतीशिवनगर (ता बारामती) येथील माळेगाव सहकारी साखर कारखान्यात शनिवारी दुपारी वायू गळती झाल्याने तेरा कामगार जखमी झाले आहेत...\nखासगी संपत्ती सरकारनं ताब्यात घ्यावी, बुद्धिजीवींची मागणी\nदेशातील नागरिकांकडे असलेली संसाधनं करोना संकटकाळात राष्ट्रीय संसाधनं मानण्यात यावीत, अशी मागणी करतानाच करोनाची लक्षणं असणाऱ्या सर्व रुग्णांवर मोफत उपचार करण्यात यावेत, अशीही मागणी देशातील बुद्धिजीवी वर्गाकडून करण्यात आलीय.\nऐंशी टक्के खाटा ताब्यात घेणार\nसध्या प्रदूषण नसल्याने सगळे खूष आहेत; पण काही दिवसांनी जुने रहाटगाडगे सुरू होईल आकाश काळवंडेल आणि जलस्रोत पुन्हा नासू लागतील...\nशाळा १ जुलैला सुरू करण्याचा विचार; उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती\nकरोनामुळे यंदा पायी आषाढवारी रद्द; हेलिकॉप्टरने पादुका पंढरीत नेणार\nGDP वृद्धीला ब्रेक; 'करोना'पाठोपाठ अर्थव्यवस्थेवर महामंदीचे संकट\nलडाखमध्ये आतपर्यंत घुसण्याचा चिनी सैनिकांचा डाव होता\nचीनने करोना पसरवून काय साधले, सांगतोय हरभजन सिंग\nगुंतवणूकदार मालामाल; सेन्सेक्सची ३ दिवसांत १५०० अंकांची कमाई\nउपमुख्यमंत्री म्हणतात, 'करोनाला घाबरण्याचे काहीच कारण नाही'\nकरोनामुळे अर्थव्यवस्थेचे मुख्य चाक चिखलात; मंदीने दरवाजा ठोठावला\nLive: करोनामुळे यंदा प्रतिकात्मक आषाढी यात्रा; पायी दिंडी नाहीच\n... म्हणून अमिताभ आणि जया यांच्या लग्नात होते फक्त पाच व-हाडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/37715", "date_download": "2020-05-29T14:38:04Z", "digest": "sha1:Z7HNPFFX2X6PFD3RU4MKGLMLX7DIS5TW", "length": 7102, "nlines": 150, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मी काढलेले नवीन पेन्सिल स्केच | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०२०\nYou are here: मुख्यपृष्ठ /मी काढलेले नवीन पेन्सिल स्केच\nमी काढलेले नवीन पेन्सिल स्केच\nमी काढलेले नवीन पेन्सिल स्केच\nस्मिता, रेघन रेघ बोलतेय\nछान आहे. हाताचा खालचा भाग,\nछान आहे. हाताचा खालचा भाग, जरा वेगळा वाटतोय.\n नेलपेंट आवडलं , चम-चम\n नेलपेंट आवडलं , चम-चम करतयः-)\nअश्विनी ताई, मी तिन्ही पेन्सिलस वापरुन स्केच तयार केले आहे.\nमस्त, एकदम झक्कास आहे.\nमस्त, एकदम झक्कास आहे.\nचित्र छान आहे आवडल फक्त एक\nचित्र छान आहे आवडल\nफक्त एक सांगावस वाटत चित्राच्या डाव्या बाजुच्या भागातले केस अजुन दाट हवे होते कारण त्यामधुन जो सफेद भाग दिसतो आहे त्यामुळे चेहरा थोडा बसका वाटतो आहे.\nकेसांवर घेतलेली मेहनत जाणवत्येय. पोट्रेट्समधलं सर्वात कठीण काम...\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347404857.23/wet/CC-MAIN-20200529121120-20200529151120-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"}