diff --git "a/data_multi/mr/2020-16_mr_all_0312.json.gz.jsonl" "b/data_multi/mr/2020-16_mr_all_0312.json.gz.jsonl" new file mode 100644--- /dev/null +++ "b/data_multi/mr/2020-16_mr_all_0312.json.gz.jsonl" @@ -0,0 +1,396 @@ +{"url": "http://dilasango.org/more-info.aspx?newsID=152", "date_download": "2020-04-07T16:38:12Z", "digest": "sha1:O6DKDBDQA3PJGSTDAQLWPYPZ6VL4E6BJ", "length": 15831, "nlines": 34, "source_domain": "dilasango.org", "title": "HOME", "raw_content": "\nअगा जे पाहिले नाही कटकारस्थानाचं तोरण\nशुक्रवारी मध्यरात्रीपासून सत्तांतराच्या पोरखेळाचा पुरता खेळखंडोबा झाला. याला पेल्यातील वादळ म्हणावे की सुडाचे राजकारण. सत्तेचा पेचप्रसंग आणखीन आठ दिवस कोणकोणते रंग दाखविणार आहे कुणास ठाऊक. पोट भरलेल्या मंडळींना एका मालिकेसारखी ही करमणूक झाली. पण, अतिवृष्टीने हैराण असलेल्या बळीराजाने हा खेळ कशासाठी पहावा. जाणता राजाला दिल्लीतील चाणक्याने चेक दिला खरा पण, अखेरचा चेकमेट देवून कशी बाजी पलटावली जाईल, तेही बघणे आपल्याला भाग आहे.\nइकडे शेतकरी कामकरी अतिवृष्टीने होरपळलेला, दररोजच्या घरखर्चाची मोठी भ्रांत अन् राजकारणी मात्र निवांत. २४ ऑक्टोबरपासून महिनाभरात संशयकल्लोळ, कट्यार काळजात घुसली, मानापमान, असे वेगवेगळे प्रयोग झाले. शनिवारी तर विपरीतच घडले. सुर्योदयापासून ते रात्री उशिरापर्यंत सत्तासुंदरीला वश करण्याचे प्रयत्न झाले. मध्यरात्रीनंतर मुख्यमंत्रीपदाचा खेळ मांडियेला गेला अन् सकाळी राजभवनात अनपेक्षितपणे भाजपचे देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री म्हणून तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अजितदादा पवार यांचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी सोहळा साध्या पध्दतीने पार पडला. अख्ख्या महाराष्ट्राला हा गोड बातमीचा गजब धक्का होता. आजची वर्तमानपत्रं उद्याची रद्दी असते. पण, शनिवारी मात्र सकाळीच वर्तमानपत्रांची रद्दी झाली. मी पुन्हा येईन म्हणणारे फडणवीस खरोखरीच दुस-यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना पाहून याची देही याची डोळा अनेकांना त्याची प्रचिती आली. या गोड बातमीला पाठीत खंजीर खुपसल्याची किनार होती. शेतक-यांचा सदैव कैवारी अन् जाणता राजा म्हणून ओळख असलेल्या साहेबांच्या पाठीत घरच्यानीच खंजीर खुपसला अन् यु टु ब्रुट्स, असं जाणता राजा पुतण्याला बघून कळवळून म्हणाला असेल. ’’झोपेत घातला दगड, अन् तू आमचा होतास, रात्री नजर होती लाचार अन् मुठीत लपवला खंजीर. आणि वाटले सकाळी आता सगळेच दगाबाज झाले आहेत. पण म्हणतात ना, सुबह का भुला शाम को लौटा तो उसे भुला नही कहते. बारापैकी अजितदादा वगळता सगळे आले परत. एकाला तर हॉटेलमधून ओढून आणले सेनानेत्यांनी. आता एक आमदार हरवल्याची फिर्याद पोलीसात. तरीही अजुन आठ दिवस जायचे आहेत आणि या आठ दिवसात किती चुका घडायच्या आणि किती पोटात घातल्या जायच्या आहेत कुणास ठाऊक. ज्यांच्यावर होती मदार, तेच निघाले गद्दार. काँग्रेस-शिवसेनेने सुरक्षित ठेवले आमदार, पण मुरब्बी जाणता राजाच राहिला गाफील. गर्दीत गारद्यांच्या सामील रामशास्त्री, धडा शिकवल्याशिवाय आता उपाय नाही, अशी जाणत्या राजाची काहीशी घालमेल महिनाभराची जुळवाजुळव केल्यानंतर पहायला मिळाली. दिव्याखालचा अंधार कुणाच्या नजरेत आलाच नाही. मराठवाड्याचे प्रसिध्द कवी आणि राजकीय उपहासकार विलास वैद्य यांनी एका कवितेत म्हटले आहे - ’’या गटातून त्या गटात, हस्तांतरीत करीत आहेत, ते ध्वज फडफडता... तुटता तुटता जुळवून घेऊन, एकसंघ दाखवत आहेत, टापांचे आवाज... झिरपून खोल आत.. कुठले उभारून आले आहे, हे तत्वज्ञान... संकटात अडकवलीत त्यांनी, महापुरूषांची स्मारवंâ, समरगीत आणि राष्ट्रगान, पाणउतारा झाल्यागत शौर्यभूमी, पुन्हा पुन्हा सहन करीत आहे आघात, हे खोटे वादळ वारे... हे खोटे झंझावात...’’ या कवितेप्रमाणे सगळा बिनपैशाचा तमाशा शनिवारी पहायला मिळाला. काका-पुतण्याच्या लढाईचा या भुमीला आहे शाप. एकेकाच्या एकेक कथा. कुणी तपासल्यात त्यांच्या व्यथा. आधीच तपासून पहा कोण काका अन् कोण पुतण्या. नाही तर होईल उद्या ताप. २००५ चे बाळासाहेब ठाकरे अन् राज ठाकरे या काका-पुतण्यांचा बेबनाव असो की गोपीनाथ मुंडे - धनंजय मुंडेंचा २०११-१२ चा काडीमोड, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर आणि संदीप क्षीरसागर यांच्यात २०१५ ला निर्माण झालेली दरी इथपासून बदामराव पंडित - अमरसिंग पंडित अशी कितीतरी काका-पुतण्यांच्या लढाया. पण, जाणता राजा काका म्हणून सुध्दा आहे बहाद्दर, त्यात टाकली अजितदादाने नवी भर. काकांच्या नकळत जमवले आपले दळ आणि मांडला गेला नवीन खेळ. कधी वाटायचे बंड यश देवून जाईल, कुणी म्हणे हे तर दिवसभरातील पेल्यातील वादळ. तसे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि सुशीलकुमार शिंदे यांच्यातील बंड असेच पेल्यातील वादळ ठरले होते. हा नेता संकटात सापडला की, चवताळून उठतो, पूर्ण ताकदीनिशी लढतो, आणि हवा तसा डाव मांडून घेतो. मग अशावेळी तरूणांना आधार देतो, नवनेतृत्व उदयाला आणतो. पण, चुकीच्या माणसाच्या हातात महाराष्ट्र जावू नये, याची तेवढ्याच आत्मियतेने काळजीही वाहतो. त्यासाठी पायाला भिंगरी लावून फिरतो. ते काहीही असो. जे याआधी कधी पाहिलं नव्हतं, ते शनिवारी दिवसभरात प्रत्यक्षात त्यांना स्वत:लाही अनुभवायला मिळालं. परस्परातील वैर वाढवत, एकोप्याचे प्रयत्न करणे, याआधी कधी पाहिलं नव्हतं... दुराव्याचे पूल उभारून, एकमेकाला भेटायला जाणं, याआधी कधी अनुभवलं नव्हतं... कटकारस्थानाचं तोरण बांधून, विकास आघाडीत सामील होणं, असं कधी पाहिलं नव्हतं... याच नाट्याचे नवनवे प्रवेश आता आठवडाभर महाराष्ट्राला पहायला मिळणार आहेत.\nअजितदादा नावाचेच दादा. पण, प्रत्यक्षात भलताच भाऊक माणूस. लहान मुलासारखे रुसून बसणे, चंचलपणात काहीतरी हट्ट करणे, असे अनेक अनुभव महाराष्ट्राने घेतले आहेत. राजीनामा देणे तर त्यांचे प्रिय हत्यार आहे. हे हत्यार अनेकदा ते खेळणे म्हणूनच वापरतात. आपणच फक्त वारस अन् बाकी सगळे अनौरस, असा त्यांचा समज. छगन भुजबळांना उपमुख्यमंत्री केले तेव्हा दादांनी आमदारांच्या सह्यांचे पत्रच पेश केले. आताही त्यांचा राग काँग्रेसवर अन् मोर्चा वळवला राजभवनावर. महिनाभरापासून ते एकच सांगत आहेत की, काँग्रेसवाले खेळ करतात, वेळ घालवतात, साहेबांचा अपमान करतात, कमी जागा असून अपेक्षा जास्त अन् जास्त जागा असून आपली मुख्यमंत्रीपदापासून उपेक्षा. पण, शेवटी आघाडीचे राजकारण अन् साहेबांची दूरदृष्टी ना कधी त्यांना समजली, ना उमजली. साहेब देशाचे राजकारण बदलायला निघालेले अन् त्यांच्या पायात बांधलेल्या कौटुंबिक कलहाच्या बेड्या, तर जमणार कसे त्या ईडीला येडी करून टाकू, असं साहेब म्हणाले असताना कशासाठी झिजवले भाजपचे उंबरठे, असा प्रश्न लोक विचारू लागले. शेवटी साहेबांनी भाजपबरोबर कधीच जाणार नाही, हे निक्षून सांगितले आहे. हकालपट्टीपर्यंत वेळ आली. आता ठरणार आहे निष्ठाश्रेष्ठ की थैलीश्रेष्ठ. तशी बावीस मंत्रीपदाची अन् २५ महामंडळाच्या अध्यक्षपदाची पदे कोणासही देवू, पण शिवसेनेला नमवू, असा भाजपचा पण आहे. तर इकडे साहेबांच्या राजकीय कौशल्याची सत्वपरीक्षा आहे\nतिकडे भाजपही काही कच्चा खेळाडू नाही. इकडे जाणता राजा आहे तर तिकडे चाणक्य. या चाणक्याने अनेक राज्यातील बेदिली सहजपणे ’खिशात’ घातली. सगळ्यांचे खेळ झाल्यानंतर आता आठ दिवसांची कसोटी हे चाणक्य खेळणार आहे. दिल्लीचा हा चाणक्य कधीही हरला नाही. पण, इतर राज्यासारखा महाराष्ट्र नाही. आता या अश्वमेधाचा घोडा महाराष्ट्रात अडवला जातो क��� अश्वमेध जिगिषूपणाने पुढे जातो, याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://thinkmaharashtra.com/index.php/taxonomy/term/861", "date_download": "2020-04-07T17:47:48Z", "digest": "sha1:LUMS5H7IYVJBHGS4J6STRCDQ2NF3YVNA", "length": 9889, "nlines": 51, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "साखर कारखाना | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nदि सासवड माळी शुगर फॅक्टरी लि.\nसोलापूर जिल्ह्यात बत्तीस साखर कारखाने आहेत. त्यांतील पाच कारखाने माळशिरस तालुक्यात आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळात नगर जिल्ह्याच्या सासवड, कोपरगाव, श्रीरामपूर या भागातील प्रगतीशील शेतकऱ्यांनी परंपरागत शेती व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढवला होता; पण शेतमालाच्या अनिश्चित भावामुळे, मुंबई राज्य पाटबंधारे खात्याने केलेल्या शिफारशीनुसार कालव्याच्या पाण्याचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी एकत्रित होऊन 17 नोव्हेंबर 1932 रोजी ‘दि सासवड माळी शुगर फॅक्टरी लि., माळीनगर’ या कंपनीची स्थापना केली.\nपिकाला पाणी फार कमी लागते, हे जर पटले तर उत्पादनवाढीच्या प्रश्नाचे उत्तर सोपे आहे. पिकाच्या पूर्ण वाढीसाठी त्याला वेगवेगळया टप्प्यामध्ये, पिकाच्या मुळापाशी वेगवेगळ्या हंगामात, वातावरणात वेगवेगळ्या मात्रेमध्ये पाणी लागते. हे नेमके हेरून सिंचन करायला हवे. पिकांच्या वाढीस लागते तेवढे पाणी मुळापाशी देण्याचे कसब मिळवायला हवे. काही शेतकरी त्या मार्गाने जात आहेत आणि ऊसाचे उत्पादन एकरी शंभर-सव्वाशे टन मिळवत आहेत. एक हजार लिटर पाण्याची उत्पादकता पिकाच्या प्रकाराप्रमाणे पन्नास ते दोनशे रुपयांपर्यंत जात आहे.\nनेमक्या ठिकाणी, नेमक्या वेळी आणि नेमके तेवढे पाणी देण्याची किमया अंगीकारली तर उत्पादकतेत भरीव वाढ होईल. हे सिंचनाच्या आधुनिक पद्धतीने (ठिबक, तुषार, डिफ्युजर इत्यादी) शक्य आहे. प्रवाही पद्धतीने जमिनीला पाणी देऊन उत्पादकतेत वाढ होणार नाही. ज्या ज्या लोकांनी पीक उत्पादनात उच्चांक गाठलेला आहे, त्या ठिकाणची सिंचन पद्धत ही ‘आधुनिक सिंचन’ पद्धतच राहिलेली आहे.\nदुष्काळी जिल्हा म्हणून सातत्याने चर्चा होणा-या सांगली जिल्ह्यातील ऊस उत्पादकांना अभिमानास्पद अशी घटना नुकतीच घडली. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वतीने राज्यात सर्वाधिक ऊस उत्पादन घेणा-या उत्पादकांना विविध पुरस्कार जाहीर करण्यात आले. येलूर (तालुका वाळवा) येथील ऊस-उत्पादक बाळासाहेब जाधव यां���्यासह सांगली जिल्ह्यातील अन्य शेतक-यांनी पुरस्कारांच्या यादीत अग्रस्थान पटकावले. चार-पाच वर्षांपासून सांगली जिल्ह्याच्या पश्चिमेकडील वाळवा, शिराळा आदी तालुक्यांनी हेक्टरी ऊस उत्पादनात आघाडी घेतली आहे. त्या शेतक-यांचे ऊस उत्पादन वाढवण्यासाठी सुरू असणारे प्रयत्न राज्यातील इतर ऊस उत्पादकांना प्रेरणादायी ठरणारे आहेत. ऊसपट्टा म्हटले, की पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, पुणे, नगर, सातारा, जिल्ह्यांची नावे अग्रक्रमाने पुढे येतात. त्या भागातील राजकारण ऊसाभोवती फिरत असते. अलिकडे ऊस उत्पादकांची संख्या वाढली पण एकरी उत्पादन पचवीस-तीस टनांच्या पुढे जात नाही\nवाळवा, शिराळा हे तालुके कृष्णा आणि वारणा नद्यांच्या काठावर वसलेले आहेत.\nशेतक-यांनी गेल्या चार-पाच वर्षांपासून ठिबक सिंचनासारखे प्रयोग आपणहून राबवण्यास सुरूवात केली. वाळवा तालुक्यात सहाशे हेक्टर क्षेत्रावर शेतक-यांनी ठिबक सिंचन बसवून घेतले आहे. तालुक्यातील केवळ दहा शेतक-यांनी या योजनेचा लाभ 2004-05 या वर्षांत घेतला होता. तो आकडा तीनशेशहाऎंशीपर्यंत गेला आहे. ही जागरुकता ऊस उत्पादन वाढण्यास कारणीभूत ठरत आहे. त्या भागातील प्रत्येक शेतकरी गुंठ्यात दोन ते अडीच टन ऊस उत्पादन काढतो. काही शेतकरी एकरी सव्वाशे टनांपर्यंत ऊस उत्पादन घेतात. प्रगतिशील शेतक-यांनी ऊस उत्पादक शेतक-यांना एकत्रित करून त्यांना तंत्रज्ञान देण्यासाठी प्रयत्न केले आहेत. कारखान्यांचीही त्यांना साथ आहे.\nSubscribe to साखर कारखाना\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://bigul.co.in/refinary/", "date_download": "2020-04-07T17:32:41Z", "digest": "sha1:H6JHMMA3J4WTGNO4MAGRY4BF52T7XO4I", "length": 35731, "nlines": 146, "source_domain": "bigul.co.in", "title": "नाणार रिफायनरी: पिक्चर अभी बाकी है… – बिगुल", "raw_content": "\nनाणार रिफायनरी: पिक्चर अभी बाकी है…\nरत्नागिरी जिल्ह्यातील नाणार येथे होऊ घातलेला तेल शुद्धीकरण प्रकल्प पर्यावरणासाठी अत्यंत घातक आहे. म्हणूनच प्राण गेले तरी तो होऊ देणार नाही अशी ग्रामस्थांची भूमिका आहे.\nin दिवाळी अंक, महाराष्ट्र\n“सागराहून वाहणाऱ्या वाऱ्याला, खाडीत ये–जा करणाऱ्या प्रवाहाला, घनदाट वृक्षांना, जांभ्या दगडाच्���ा पठारावर पसरलेल्या विस्तीर्ण गवताच्या साम्राज्याला, सायंकाळ होताच अंधाराच्या कुशीत मिणमिणत्या प्रकाशाच्या साथीने झोपी जाणाऱ्या गावांना आणि असंख्य सजीव–असजीव अस्तित्वाच्या खुणांना…. जे वाटते ते त्यांच्याकडून संवेदनशीलतेने ऐकण्याची कला प्राप्त करण्याच्या प्रयत्नात काही संघर्षाचा भाग झालो…तो …\nमानवाच्या तथाकथित प्रगतीच्या खुणा आपण पाहतोच आहोत.आपले जीवन सर्वांगाने या प्रगतीने झाकोळून गेले आहे. हे ‘प्रागतिक‘ जीवन प्रकृतीकडून तिचा हिस्सा हिसकावूनच अस्तित्वात आले आहे. ही किंमत रुपयांत मोजली जात नसते. निसर्गाला अस्तित्व संपवूनच ती मोजावी लागते. पण काही मानव समूहाना निसर्गासोबतचे जीवन आवडते आणि ते उध्वस्त करणाऱ्या प्रगतीच्या आक्रमणाविरुद्ध ते संघर्ष करतात. पण शासन व्यवस्थेला स्वतःच्या अस्तित्वासाठी अशी उध्वस्तता आणण्याशिवाय पर्याय नसतो. मग, सुरू होतो कालखंड ….दडपशाहीचा, प्रलोभनांचा, जागृतीचा…\nपंतप्रधान नरेंद्र मोदी एप्रिल–२०१६ मध्ये सौदी अरेबिया येथील दौऱ्यात सौदीच्या मालकीच्या कंपनीच्या रिफायनरी प्रकल्प आण्याबाबत प्राथमिक आश्वासन देऊन आले. जानेवारी २०१६ पासूनच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान याना कोकणात रिफायनरीसाठी जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देत होते.सप्टेंबर २०१६ ला मंत्रालयात उच्चअधिकार समितीची (हाय पॉवर कमिटी) बैठक होऊन, त्यात कोकणात रिफायनरी आणायचे ठरले व महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम –१९६१ अंतर्गत भूसंपादन करायचेही ठरले. रिफायनरी साठी जागा नाणार परिसरातीलच नक्की होती. गुगल मॅपवर बाबूलवाडी नावाचं गाव या परिसरात दिसत होत. म्हणून बाबूलवाडी येथे प्रकल्प येणार अशी हवा झाली. सर्व माध्यमात रत्नागिरीत बाबूलवाडी रिफायनरी प्रसिद्धीस आली. खरं तर बाबूलवाडी नावाचं गाव किंवा वाडी या परिसरात नाहीच.\nपण केवळ हेलिकॉप्टरने बघून आणि गुगल मॅप बघून जागा ठरविण्यात आली. जमिनीवर म्हणजेच स्थानिक गावात पाहणी करायला कुणीही आले नव्हते.\nमंत्रालयातून गुणवणूकदारांना टिप्स मिळाल्या होत्या. नाणार परिसरात जमिनीचे व्यवहार वाढले. शाह, जैन, मोदी, झुनझुनवाला, कोठारी आदींनी वेगवेगळ्या रिफायनरीग्रस्त गावात जमिनी घेतल्या. अचानक जमिनीचा दर जास्��� मिळू लागल्याने सड्याची जमीन काही गावकऱ्यांनी विकली. अंदाजे २५०० एकर जमीन या गुंतवणूकदारांनी विकत घेतली. दलाल म्हणून स्थनिक पक्षांच्याच पदाधिकाऱ्यांनी हात ओले करून घेतले.\nअखेर १८ मे २०१७ रोजी भूसंपदानाचा आध्यदेश निघाला. नाणार, पाळेकरवाडी, तारळ, उपळे, कारशिंगे, विलये, दत्तवाडी, सागवे, कात्रादेवीची वाडी, पडवे, गोठीवरे, चौके, विलये, साखर, चाव्हणवाडी या चौदा गावांचे क्षेत्र औदोगीक म्हणून घोषित करण्यात आले. यांच्या ग्रामपंचायतींना, पंचायत समितीच्या सदस्यांना, आमदाराला आणि जनतेला यापैकी काहीच माहिती नव्हते.\nजिल्हाधिकाऱ्यांनी ८ जून २०१६ रोजीच्या बैठकीत सर्व पदाधिकाऱ्यांना बोलावून सांगितले की आता इथे रिफाईनरी होणार. तुमची जमीन संपादनाखाली आली आहे. सर्वांनी विरोध केला.\nअजून प्रकल्पाचे स्वरूप काय, जमीन जाणार म्हणजे काय , कुठली जाणार हे कुणालाच माहिती नव्हते. माझ्यासारख्या जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प विरोधात काम करणाऱ्या पर्यावरणप्रेमींना परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आले. सुरुवातीला शिवसेनेचे प्राबल्य असलेली संघर्ष समिती तयार झाली. भाजपने समर्थनार्थ समन्वय समीती तयार केली. राज्यमंत्री रवींद्र चव्हाणांकडे आणि प्रमोद जठार, बाळ माने यांचेकडे प्रकल्प रेटण्याची जबाबदारी देण्यात आली.\nसमन्वय समितीचे मंत्रालयात जाणे सुरु झाले. मग संघर्ष समितीनेही उद्योगमंत्री सुभाष देसाई याना भेटून प्रकल्प संदर्भात काही अटी– मागण्या केल्या, शेवटी दोन्ही समित्यांची आमदार राजन साळवी , खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत मंत्रालयात १२ सप्टेंबर २०१७ ला बैठक होऊन प्रकल्प मान्य करण्यासाठी २७ मागण्या मुख्यमंत्र्यांकडे देण्यात आल्या.\n१४ गावातील जनतेला हे सर्व धक्कादायकच होते. त्यांना कुणीही विचारलेही नव्हते.\nमात्र आम्ही कार्यकर्त्यांनी आधीच तयारी केली होती, सेनाप्रणित संघर्ष समितीची भेट घेतली होती, त्यात त्यांचे समन्वयाचे इरादे स्पष्ट झाले होते. म्हणून प्रकल्पाची पूर्ण माहिती केंद्रीय पर्यावरण खात्याच्या संकेतस्थळावरून घेऊन पत्रक काढून, पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन घेऊन गावागावात उतरायचा निर्णय घेतला. मुंबईतही ग्रामस्थ मंडळाच्या सभा काही संवेदनशील युवकांना घेऊन आयोजित करण्यात आल्या.\nजून–जुलै–ऑगस्टमध्ये १००हून अधिक सभा–बैठका शिरोडकर, शारदाश्रम या ठिकाणी झाल्या. नाणार परिसरातील सर्वच वाड्यात प्रकल्प काय आहे, प्रकल्पाचे गंभीर परिणाम दाखविणारे प्रेझेंटेशन दाखविण्यात आले.\nयातूनच पडवे गावचे मुंबईतील प्रकल्पग्रस्त अशोकदादा वालम यांचे नेतृत्व उदयास आले. स्थानिक शिवसेनेच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास नव्हता. २७ मागण्या घेऊन गेल्यावर तर संतापाची लाटच उसळली. त्यात सुभाष देसाईंच्या उद्योग मंत्रालयातूनच भूसंपादनाचा अध्यादेश निघालेला. शिवसेना सत्तेत भागीदार म्हणूनही जनतेचा रोष वाढतच गेला.\nअराजकीय अशा मुंबईस्थित आणि ग्रामीण अशा समित्या निर्माण झाल्या समनव्य व संघर्ष समित्या दूर फेकल्या गेल्या.\nनऊ सप्टेंबर २०१६ रोजी राजापूर तहसील कार्यालयावर कुठल्याही राजकीय नेत्याला न घेता ६५०० शेतकरी–मच्छीमार जनतेचा मोर्चा रिफायनरी विरोधात निघाला.\n१५ ऑगस्ट रोजीच्या ग्रामसभातून सर्वच ग्रामपांचायतीनी अध्यादेशाविरुद्ध आणि रिफायनरी विरोधात ठराव केले.\nऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भूसंपादनाच्या ३२/२ च्या नोटिसा ग्रामस्थांना येऊ लागल्या. आक्षेप तयार करणे, मुदत वाढवून घेणे आदी काम सुरु झाली. आक्षेप घेऊन झाल्यावर, आक्षेपांवर सुनावणीच्या नोटिसा आल्या. त्यातही विरोधाचे प्रदर्शन करण्यात आले. मुंबईकर ग्रामस्थ वारंवार गावाला जाऊन प्रांत कार्यालयाच्या फेऱ्या घालीत होते. गणपती उत्सव पण टेन्शन मध्येच गेला. २२ ऑक्टोबर २०१७ ला दामोदर हॉल येथे मेळावा उल्काताई महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.\nकुठल्याही प्रकल्पविरोधी आंदोलनात जमीन न देणे हा महत्त्वाचा भाग असतो.\nभूसंपादन प्रक्रियेत संयुक्त मोजणी होऊ न देणे ही महत्त्वाची खेळी असते. जेणेकरून जमीन, घर, बागायती, विहीर आदींचे योग्य डिटेल्स प्रशासनास मिळूच शकत नाही. इथेही संयुक्त मोजणीच्या नोटिसा शेतकऱ्यांना आल्या. २० नोव्हेंबर ते २० डिसेंबरच्या दरम्यान संयुक्त मोजणी होणार होती.\nग्रामस्थांनी ठरविलेच होते, मोजणी होऊनच द्यायची नाही.\n२० नोव्हेंबरला भूसर्वेक्षण, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, प्रशासकीय अधिकारी पोलिसांच्या मोठ्या फौज फाट्यासह चार टीममध्ये पाळेकर वाडी, नाणार, कात्रादेवीची वाडी आणि दत्तवाडी येथे आले.\nसर्वच गावेच्या गावे रस्त्यावर उतरली. महिलांचीच संख्या लक्षणीय होती. महिला आक्रमक हो��्या. काळे प्लास्टिक, काळी वस्त्रे घेऊन मोजणीच्या यंत्राच्या दुर्बिणीसमोर महिला उभ्या राहायच्या, जेणेकरून रीडिंग घ्यायला जमायचेच नाही.\nदत्तवाडी, कात्रादेवी येथे पथकाच्या गाड्यांच्या ताफा रस्त्यावर झोपून अडवून ठेवला. साखरी नाटे पोलीस स्थानकाने महिलांच्या एका टीमला अटक केली, पाळेकर वाडीतही अटकसत्र झाले. पण पोलीस स्थानकातून सुटल्यावर पुन्हा ग्रामस्थ मोजणी थांबवायला जायचे. पहिला दिवस संपला. दुसऱ्या दिवशी पुन्हा सकळी सातपासूनच रस्त्यावर येऊन सर्वच गावचे ग्रामस्थ बसले. सर्वत्र पोलिसांशी बाचा–बाची होत होती पण लोक हटले नाहीत. असे सलग ५ दिवस झाले. घरात चुली पेटल्या नव्हत्या. रात्री ७– ८ वाजेपर्यंत थांबल्यावरच लोक घरी जायची. वातावरण तंग होते. जिल्हाधिकारी प्रदीप प्रभाकर कुणाचेही ऐकत नव्हते पण शेवटी शासन नमले. मंत्रालयात बैठक झाली. मुख्यमंत्र्यांचे सचिव परदेशी यांनी मोजणी थांबीविण्याचे तोंडी आदेश दिले.\nग्रामस्थांना मिळालेला हा प्राथमिक विजय होता. पोलिसांची, प्रशासनाची आणि शासनाची भीती संपली होती. जनता बिनधास्त झाली होती.\nया आंदोलनात शिवसेना व इतर पक्ष कुठेच नव्हते. सर्व ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे मोजणी थांबविली होती. साधारण ४ ते ५ हजार जनता वेग वेगळ्या ठिकाणी रस्त्यावर होती, स्वतःच नेतृत्व करीत.\nमोजणी काळात आमदार राजन साळवी यांना रात्री झालेल्या बैठकीतून अपमानास्पदरित्या बाहेर काढण्यात आले. कात्रादेवी येथेही त्यांना ग्रामस्थांच्या रोषाचा सामना करावा लागला. याच्या विडिओ क्लिप्स संपूर्ण महाराष्ट्रात पोहचल्या. उद्धव ठाकरेंना पाच दिवस उलटूनही याची खबरबात नव्हती. २८ नोव्हेंबरला मातोश्रीवर बैठक झाली. हिवाळी अधिवेशनात अध्यादेश रद्द करण्याचे वचन दिले.\n८ डिसेम्बरला सागवे येथे मोठा मेळावा झाला. १२ डिसेंबरला नागपूर येथे अधिवेशन काळात धडक दिली. एक दिवसाचे उपोषणही केले. भाजप वगळता सर्वच पक्षांनी आंदोलनाला समर्थन दिले. पण, अध्यादेश रद्द करण्यात सेनेला अपयश आले. सुभाष देसाई तर प्रकल्प चांगलाच आहे म्हणत होते.\n२८ डिसेंबरलाला राजापूरबंद ची हाक देण्यात आली. १००% प्रतिसाद बंदला मिळाला.\nनारायण राणे प्रकल्प आंदोलनाच्या समर्थनार्थ उतरले पण टीकेचा मुख्य रोख शिवसेनेवरच होता. मनसे अध्यक्ष राज ठाकरेही सागवे येथे येऊन गेले. अ���ोक चव्हाणांचीही सागवे येथे सभा झाली.\nअशोक चव्हाणांनी आंदोलकांना राहुल गांधी यांचीही दिल्लीत भेट घडविली. सगळी कडून आश्वासनच मिळत होती. नैतिक पाठिंबा मिळत होता. पण हे सगळे राजकारण होत हे ग्रामस्थांना कळत होत. म्हणून एका वळणावर कुठल्याही पक्षाच्या सभेला न जायचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला. उद्धव ठाकरेंच्या सागवे येथील सभेवर ग्रामस्थानी बहिष्कार घेतला. परिसरातील माणसे जमवून आणायची नामुष्की स्थानिक नेतृत्वावर ओढवली. खासदार विनायक राऊतांनी सेनेतर्फे सूत्रे हातात घेतली. ग्रामीण समितीला चुचकारून आंदोलनात फूट पाडायचा प्रयत्न ते करीत होते. जनता सावध होती. अशोकदादा वालम यांच्या नेतृत्वाखाली ती एकत्र झाली होती. नाणारचे सरपंचपद आणि सागवेतील पोट निवडणुकीत सेनेला रिफायनरी विरोधी पॅनलने धूळ चारली. परिसरात सेनाविरोधाचे लोण पोहचले होते. राजापूरचा बालेकिल्ला डळमळीत झाला होता. म्हणूनच उद्धव ठाकरेंच्या सभेत सुभाष देसाई यांनी अध्यादेश रद्द करण्याची घोषणा केली. पण मुख्यमंत्र्यांनी त्यातली हवाच काढून घेतली. उच्चअधिकार समितीच अध्यादेश रद्द करू शकते, मंत्र्यांना तो अधिकार नाही असे वक्तव्य त्यांनी केले.\nआजतागायत सेनेला अध्यादेश रद्द करता आलेला नाही. उद्योगखात्याचे मंत्रिपद असूनसुद्धा.\nसंक्रातीला कुंभवडे गावच्या सभेत पंढरी आंबेरकर नावाचा जमिनीचा दलाल जबरदस्तीने घुसून आल्याने त्याला महिलांनी चोप दिला. पोलिसांना आयतेच कोलीत मिळाल्याने अशोक दादांना पत्नीसमवेत अटक झाली. नंतर अजून २३ जणांना अटक करून नुसत्या कोर्टाच्या फेऱ्या मारत ठेवले. चॅप्टर केस लाऊन अजून त्रास देण्याचा प्रयत्न झाला.\n१४ मार्च २०१८ रोजी आझाद मैदानात धरण धरायला चार हजार ग्रामस्थ आले. नारायण राणेंच्या मध्यस्थीने झालेल्या बैठकीत जबरदस्ती करणार नाही, असे आश्वासन मिळाले. त्याच संध्याकाळी नारायण राणे भाजपच्या कोट्यातून राज्यसभेवर गेले.\nएप्रिल महिन्यात सौदीच्या अरामको तर मे महिन्यात अबुधाबीच्या अॅडनोक कंपनीसोबत रत्नागिरी रिफायनरी संदर्भात करार करण्यात आले. ग्रामस्थांच्या आंदोलनाची जराही दखल घेतली गेली नाही.\n३० मे रोजी पुन्हा एकदा राजापूर तहसील कार्यालयावर ८००० प्रकल्पग्रस्त व प्रकल्पबाधित ग्रामस्थांचा मोर्चा काढण्यात आला.\nपावसाळी अधिवेशनात पुन्��ा नागपूर येथे धरणे देण्यात आले. चार दिवस सभागृहाचे काम नाणार रिफायनरी प्रश्नावरून बंद पडले.\nजमीन गैरव्यवहाराची प्रकरणेही विधानसभेत चर्चिली गेली.\nभाकर, सक्षम आदी संस्थांद्वारे रत्नागिरी रिफाईनरी आणि शासनाद्वारे जनजागृती करण्याचा कार्यक्रम ग्रामस्थांनी हाणून पाडला.\nशेवटी कंपनीने सुखथनकर समिती नेमून, तिला या विरोधातून मार्ग काढून रिफायनरी कशी पुढे रेटता येईल यासाठी सहा महिन्याचा काळ दिला आहे. ग्रामस्थांनी या समितीला भेटायला नकार दिला आहे.\nसर्व वाड्या, मुंबईतील ग्रामस्थ एकत्र घट्ट बांधून आहेत. कोकण रिफायनरीविरोधी संघर्ष संघटना निरनिराळे उपक्रम कार्यक्षमरित्या राबवित आहे. संपूर्ण कोकणवासीयांचा आंदोलनाला, आंदोलनाच्या या–राजकीय भूमिकेला पाठिंबा मिळत आहे.\nस्वतःचे गाव वाचविणे, बागायती वाचविणे, जागृत देवस्थान वाचविणे, परिसरातील निसर्ग रक्षण करणे हेच मुख्य आंदोलनाचे लक्ष्य आहे. ग्रामस्थांना पिढ्यानपिढ्या राहिलेल्या सुंदर गावातून विस्थापित व्हायचे नाही आहे. मुंबईत खुराड्यात राहणारे आपल्या गावात शिमग्याला, जत्रेला, गणपतीला येऊन आनंदित असतात. त्यांना गावचे गावपण टिकून राहावे असेच वाटते. तेथे मोठाल्या धूर ओकणाऱ्या चिमण्या, यंत्रांचे आवाज, कुबट वास, खाडी–समुद्राचे प्रदूषण, रात्रीचा कारखान्यांच्या लाईटचा झगमगाट, परप्रांतीयांच्या वसाहती, पाइपांचे जंजाळ आदी बिल्कुल नको आहे.\nतरुण पिढीही गावातच आपले भाग्य आजमवायच्या विचारांची झाली आहे.\nजागतिक तापमानवाढीमुळे रिफायनरी नको असेही रिफायनरीला विरोध करणारे अभ्यासक सांगत आहे. पृथ्वीच्या आरोग्यासाठी आता खनिज तेलाच्या वापरापासून फारकत घेण्याची वेळ आली आहे आणि आता हालचाल नाही केली तर सर्वांनाच याचा त्रास होणार आहे व ही विनाशाकडे वाटचाल असेल, हे संयुक्त राष्ट्राच्या पर्यावरणविषयक अहवालात हल्लीच नमूद केले आहे. १२ वर्षांचाच काळ कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी उरला आहे असे या अहवालात म्हटले आहे. या मुद्दयांचीही जाण ग्रामस्थांना आहे.\nरिफायनरी हटविण्यासाठी स्वतःच्या प्राणाचे बलिदान द्यायची गरज भासली तर तेही करायची इथल्या ग्रामस्थ तरुणांची मानसिकता आहे आणि हीच लढाऊ वृत्ती रिफायनरी येथे होऊ देणार नाही ही काळ्या दगडावरची रेष आहे.\nby अनुवाद: डॉ. राजेश पुसाळकर\nकार्यमूल्यांबाबतच्या दृष्टिकोनांतील फरक दाखवणाऱ्या एका जर्मन कथेचा हा अनुवाद...\nअसगर वजाहत यांच्या कथा\nकृष्णा: मानवी संस्कृतीचा समृद्ध प्रवाह\nन्याय वेळेवर मिळणे कधी सुरू होणार\nरडणारा कावळा अर्थात पुरुषाचे एकटेपण\nनाणार रिफायनरी: पिक्चर अभी बाकी है…\nप्रो कबड्डी – एक जमलेली खिचडी\nकरोना.. लढाईआधी समजून घ्या\nसंकलन : डॉ संजय लाखेपाटील १. प्रोटीन म्हणजे काय खूप सारे अमिनो ऍसिड एकत्र येऊन जेव्हा हायड्रोजन बॉण्डने (H-H) जोडले...\nघराशेजारील मंटो, की आमचे तात्या\nशिवराज आप्पासाहेब काटकर सआदत हसन मंटो…. वसंत केशव पाटील…. जरा जवळचं काहीतरी वाटतं ना वाटणारच…. मंटो बद्दल माहिती असलेल्या किंवा...\nनंदू गुरव नावात वसंत असला म्हणजे माणूस सदाबहार, हसराखेळता, मोकळाढाकळा असतोच असं नाही. तो बाभळीसारखा पण असतो. काटेरी, खरबडीत. वसंत...\n‘राज’कीय पश्चातापाचे अटळ भविष्य\nअमेय तिरोडकर राज ठाकरेंचं भाषण ऐकलं. लाईव्ह ऐकायला वेळ मिळाला नाही म्हणून रात्री उशिरा ऐकलं. एक चांगला नेता, योग्य आणि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%81%E0%A4%A1", "date_download": "2020-04-07T18:10:39Z", "digest": "sha1:QFNO3L3447YWOTUDH2WDQRSAGM3NIQSZ", "length": 10433, "nlines": 65, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "नागालँड - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n२६° ००′ ००″ N, ९५° ००′ ००″ E\nक्षेत्रफळ १६,५७९ चौ. किमी\n• घनता १९,८८,६३६ (24th)\nस्थापित १ डिसेंबर इ.स. १९६३\nविधानसभा (जागा) नागालॅंड विधानसभा (60)\nआयएसओ संक्षिप्त नाव IN-NL\nनागालॅंड उच्चार (सहाय्य·माहिती) हे ईशान्य भारतातील एक राज्य आहे. या राज्याच्या पश्चिमेला आसाम, उत्तरेला अरुणाचल प्रदेश व आसामचा काही भाग, तर पूर्वेकडे म्यानमार हा देश आणि दक्षिणेला मणिपूर राज्य आहे. हे राज्य सृष्टिसौंदर्याने व विविध लोकसंस्कृतींनी नटले आहे. नागालॅंड राज्याचे क्षेत्रफळ १६,५७९ चौ.किमी असून लोकसंख्या १९,८०,६०२ एवढी आहे. कोहिमा ही नागालॅंडची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. ॲंगमी व चॅंग ह्या येथील प्रमुख भाषा आहेत. शेती, हातमाग व विणकाम हे नागालॅंडमधील प्रमुख उद्योग आहेत. तांदूळ, डाळ, ऊस व कापूस ही येथील प्रमुख पिके आहेत. या राज्याची साक्षरता ८०.११ टक्के एवढी आहे.\n२ नागालॅंडमधील फुटीरवादी संघटना\nनागभूमीत राहणाऱ्यांना किरात म्हटले जाई.. नाग ही एकच जनजाती नाही. अंगामी, आअ, कुबई, कचा, ल��ंगमी, कोन्याक, रेंगमा, जेलियांग अशा साऱ्या किरातांना 'नाग' ही सामान्य संज्ञा आहे. नाग हे त्यांचेचंद्रकुलचिन्ह आहे. या जनजातीचा प्रमुख देव सूर्य आहे. तसेच प्रत्येक जनजातीचे देव आहेत. अंगामी नागांचा देव उकपेनुअकाई- तर आअंचा देव पाषाणस्वरूप आणि तोच त्यांचा मूळ पुरुष. रेंगमाच्या दृष्टीने सूर्य पुरुष आहे तर [[]] हा देवी आहे. नागकन्यांचे आकर्षण रामायण काळातही होते असे दिसून येते. श्रीरामाचा पुत्र कुशाचा विवाह नागकन्येशी झाला होता. रावणाचा पराक्रमी पुत्र मेघनाद याची पत्नी नागभूमीची होती, तर. उलुपी ही अर्जुनाची पत्नी नागकन्या होती.\nनागालॅंडमधील फुटीरवादी संघटनासंपादन करा\nएनएससीएन-के : नॅशनल सोशॅलिस्ट कौन्सिल ऑफ नागालॅंड-खापलांग (सदस्यसंख्या २,५००)- प्रभावक्षेत्र - मणिपूर, नागालॅंड :- या संस्थेची निर्मिती, एनएससीएन-आयएम या संघटनेतील अंतर्गत संघर्षातून झाली. ही संघटना भारत सरकारशी शस्त्रसंधीला तयार होती, पण मार्च २०१५मध्ये त्यांनी हा विचार रद्द केला.\nएनएससीएन-केके : नॅशनल सोशॅलिस्ट कौन्सिल ऑफ नागालॅंड-खोले कितोवी (सदस्यसंख्या ८००-१०००)- प्रभावक्षेत्र - नागालॅंडचा काही भाग :- एनएससीएन-खापलांग संघटनेत ब्र्ह्मदेशीय व भारतीय असे भेद पडल्याने या संघटनेचा जन्म झाला. खोले कोनयाक व कितोवी झिमोमी या दोन नेत्यांमधील स्पर्धेमुळे ही (केके) संघटना जन्माला आली.\nएनएससीएन-आयएम : नॅशनल सोशॅलिस्ट कौन्सिल ऑफ नागालॅंड-इसाक मुईवा (सदस्यसंख्या ४,५००)- प्रभावक्षेत्र -मणिपूर, नागालॅंड, अरुणाचल प्रदेश : खापलांग संघटनेशी संघर्ष झाल्यामुळे चिशी स्यू व थुइंगलेंग मुईवा हे दोन नेते बाहेर पडले आणि त्यांनी ही संघटना स्थापन केली. इ.स. १९९७ मध्ये या संघटनेने सरकारशी केलेलाशस्त्रसंधी अजून्कायम आहे.याच संघटनेशी भारत सरकारने ऑगस्ट २०१५मध्ये नवा करार केला आहे.\nएनएससी : नागा नॅशनल कौन्सिल (सदस्यसंख्या ५००-६००)- प्रभावक्षेत्र -कार्यरत नाही. :- ही पहिली फुटीरवादी नागा संघटना, अंगामी झापू फिझो यांनी इ.स. १९४० मध्ये स्थापन केली. त्यानंतर ती पाच गटात विखुरली गेली. त्यांतील एनएनसी हामूळचा गट आहे. या गटाला फिझोची मुलगी इंग्लंडमधून मार्गदर्शन करते.\nझेडयूएफ : झेलियांगग्रॉंग युनायटेड (सदस्यसंख्या )- प्रभावक्षेत्र - मणिपूरचा काही भाग. :- २०१२ साली या संघटनेची स्थापना झाली. हे संघटना झेम्स, लियांगमाईस, आणि रोंगमेईस या जातीच्या लोकांचे नेतृत्व करते, व नागालॅंड,मणिपूर आणि आसाममधील बंडखोरांना पाठिंबा देते.\nनागालॅंडच्या अंतरंगात (लेखिका - डॉ. अर्चना जगदीश). या मराठी पुस्तकाला पुणे मराठी ग्रंथालयाचा २०१७ सालचा ना.के. बेहेरे पुरस्कार मिळाला आहे.\nयावरील विस्तृत लेख पहा - नागालॅंडमधील जिल्हे\nनागालॅंड राज्यात एकूण ८ जिल्हे आहेत.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.fikarnot.online/Encyc/2020/3/11/Bhadipa-holi-special-video-.html", "date_download": "2020-04-07T16:47:34Z", "digest": "sha1:HCTMGRGHQDVEYYIFUUYNAI6MYHQYUITG", "length": 2705, "nlines": 8, "source_domain": "www.fikarnot.online", "title": " भाडिपाची आई is back with आई मी आणि रंगपंचमी - Fikarnot", "raw_content": "भाडिपाची आई is back with आई मी आणि रंगपंचमी\nभाडिपा आणि जगात भारी अशी भाडिपाची आई जगप्रसिद्ध आहे. आई मी आणि गणपती, आई मी आणि गेम ऑफ थ्रोन्स, आई मी आणि परीक्षा असे भाडिपाचे किती तरी एपिसोड्स आले आहेत. नुकताच भाडिपाचा ‘आई मी आणि रंगपंचमी’ असा एपीसोड आला आहे. आणि प्रेक्षकांमध्ये मात्र हशा पिकला आहे.\nआपल्या सगळ्यांच्याच आया रंगपंचमीच्या दिवशी, किंवा धुळवडीच्या दिवशी किंवा होळीच्या दिवशी कशा वागतात याचं ‘जीता जागता उदाहरण’ म्हणजे हा व्हिडियो. या व्हिडियोची खासियत म्हणजे यातील संवाद. “अनी, रंग खेळायला जाताना अंडरवेअर वर प्लास्टिकची पिशवी बांधून जा, नाहीतर डाग निघत नाही.” “मर मग केस गळून टक्कल पडलं ना की ये मग गंगावन मागायला.” अशा अतिशय गंमतशीर संवादांमुळे हा व्हिडियो खूपच हिट झाला आहे.\nएकूणच अनी, जुई आणि बबू ची तिकडी आणि त्यातून आईच्या सूचना, आईचं दिग्दर्शन, आईचं रागावणं असंच सगळं बघायला अशक्य मजा येते. होळीच्या दिवशी आई पासून जर तुम्ही लांब असाल तर हा व्हिडियो पाहून तुम्ही तिला नक्कीच फोन कराल, इतका गंमतशीर व्हिडियो आहे हा.\nभाडिपाच्या आईची जय.. म्हणजे लिट्रली बरं का..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/28641", "date_download": "2020-04-07T16:54:36Z", "digest": "sha1:IKKF5UHYJXAHVWFGBGC4JWUN337RRRFJ", "length": 12491, "nlines": 188, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "बौद्धसंघाचा परिचय | भाग ३ रा 72| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nभाग ३ रा 72\nखुज्जुत्तरेच्या सांगण्याप्रमाणें तिला बसण्यासाठीं एक उत्तम आसन देण्यांत आलें, आणि सामावती आणि तिच्या सख्या हलक्या आसनांवर बसून धर्मोपदेश ऐकूं लागल्या. त्यांना तो इतका आवडला कीं, त्या दिवसापासून खुज्जुत्तरेला पाठवून बुद्धाचा नवा नवा उपदेश त्या ऐकावयास लावीत, व तिच्याकडून आपण स्वतः ऐकत. त्याशिवाय खुज्जुत्तरेला महालांत दुसरें कोणतेंहि काम सांगण्यांत येत नसे.\nसामावतीच्या सख्या बुद्ध भगवंताच्या धर्मावर अत्यंत प्रसन्न झाल्या होत्या खर्या; तरी राजाच्या भयामुळें भगवंताची भेट घेणें त्यांना शक्य नव्हतें. पण जेव्हा भगवान् रस्त्यांतून जाई, तेव्हां त्याला पहाण्यासाठीं महालाच्या खिडक्यांतून त्यांची एकच गर्दी होत असे. खिडक्या पुरत नसल्यामुळें त्या तोडून मोठ्या कराव्या लागल्या. त्यांची श्रद्धा पाहून मागंदियेचा मत्सर आणखीहि वाढला, व तिखटमीट लावून हें वर्तमान तिनें राजाला सांगितलें. राजानें सामावतीच्या महालाच्या खिडक्या बुजवावयास लावून वरच्या बाजूला खिडक्या करविल्या ज्यांतून महालांत प्रकाश येई. पण रस्त्यांतील कोणतीच वस्तू दिसत नसे.\nपरंतु एवढ्यानें मागंदियेची तृप्ति झाली नाहीं. राजा आपण सांगितलेलें ऐकतो, असें पाहून तिनें आणखीहि तरकटें रचण्यास सुरवात केली. राजा तिच्यावर महालांत गेला असतां ती त्याला म्हणाली, “महाराज, सामावतीचें तुमच्यावर प्रेम आहे, असें तुम्हांला वाटतें पण तें अगदीं खोटें आहे याचा तुम्हांला अनुभव घ्यावयाचा असेल तर हे आठ कोंबडे तिच्याकडे पाठवा, व त्यांचें मांस तयार करून आणावयास सांगा.”\nराजानें त्याप्रमाणें केलें. पण सामावती म्हणाली, “भगवंताचा धर्म जाणल्यामुळें ह्या जिंवत प्राण्यांला मारणें मला शक्य नाहीं.” अर्थात् तो मनुष्य परत कोंबडे घेऊन मागंदियेच्या महालांत आला. तेव्हां मागंदिया म्हणाली, “पाहिलेंत ना सामावतीचें आपल्यावरचें प्रेम आतां हेच कोंबडे मारून भिक्षुसंघाला मांस तयार तरून पाठवा, असें मी तुमच्यातर्फे तिला सांगून पाठवितें; आणि मला खात्री आहे कीं, हें काम ती तेव्हांच करील.”\nमागंदियेनें राजाला न कळत ते कोंबडे आपल्या माणसाकडून मारविले व त्यांचें मांस तयार करून भिक्षुसंघाला द्यावें, असा सामावतीला निरोप पाठविला. त्याप्रमाणें सामावतीनें केलें, मागंदियनें आल्हाळपाल्हाळ करून ही गोष्ट राजाला सांगितली; तरी राजाच्या मनावर तिच्या बोलण्याचा फारसा परिणाम झाला नाहीं.\nएके दिवशीं सामावतीच्या महालांतून राजा थेट मागंदीयेच्या महालांत आला. उदयन राजा आपणाबरोबर एक लहानसा वीणा ठेवीत असे. हा वीणा त्याला हत्ती पकडण्याच्या कामीं फार उपयोगी पडे, आणि हा घेतल्याशिवाय तो कोठेंहि जात नसे. संधि साधून मागंदियेनें त्या विण्याला नाजूक शस्ज्ञानें भोंक पाडलें, व कांहीं दिवसांपूर्वीं महालांत आणून वेळूच्या नळकांड्यांत ठेवलेलें कृष्णसर्पाचें पिलूं हळूच त्या भोकांत सोडून देऊन तें भोंक बंद करविलें. नंतर राजापाशीं येऊन ती त्याला म्हणाली, “महाराज, सामावती तुमचा कधीं घात करील, याचा नेम नाहीं. ह्यासाठी तुम्ही सावध असा.” राजा आपला, वीणा वाजविण्याच्या बेतांत होता, तो लाडीगोडीनें त्याच्या हातांतून घेऊन मागंदिया स्वतः वाजवूं लागली, आणि एकाएकीं तें भोंक खुलें करून म्हणाली, “महाराज, येथें कांहीं तरी भयंकर आहे, आणि वीणा खालीं टाकून ती पळत सुटली. इतक्यांत तो सर्प त्या भोंकावाटे बाहेर पडला. त्याला पाहून राजाचा क्रोध गगनांत मावेना. त्यानें एकदम सामावतीला आणि तिच्या सख्यांना आपणासमोर आणण्याचा हुकूम केला.\nभाग १ ला 1\nभाग १ ला 2\nभाग १ ला 3\nभाग १ ला 4\nभाग १ ला 5\nभाग १ ला 6\nभाग १ ला 7\nभाग १ ला 8\nभाग १ ला 9\nभाग १ ला 10\nभाग १ ला 11\nभाग १ ला 12\nभाग १ ला 13\nभाग १ ला 14\nभाग १ ला 15\nभाग १ ला 16\nभाग १ ला 17\nभाग १ ला 18\nभाग १ ला 19\nभाग १ ला 20\nभाग १ ला 21\nभाग १ ला 22\nभाग १ ला 23\nभाग १ ला 24\nभाग १ ला 25\nभाग १ ला 26\nभाग २ रा 1\nभाग २ रा 2\nभाग २ रा 3\nभाग २ रा 4\nभाग २ रा 5\nभाग २ रा 6\nभाग २ रा 7\nभाग २ रा 8\nभाग २ रा 9\nभाग २ रा 10\nभाग २ रा 11\nभाग २ रा 12\nभाग २ रा 13\nभाग २ रा 14\nभाग २ रा 15\nभाग २ रा 16\nभाग २ रा 17\nभाग २ रा 18\nभाग २ रा 19\nभाग २ रा 20\nभाग २ रा 21\nभाग २ रा 22\nभाग २ रा 23\nभाग २ रा 24\nभाग २ रा 25\nभाग २ रा 26\nभाग २ रा 27\nभाग २ रा 28\nभाग २ रा 29\nभाग २ रा 30\nभाग २ रा 31\nभाग २ रा 32\nभाग २ रा 33\nभाग २ रा 34\nभाग २ रा 35\nभाग २ रा 36\nभाग २ रा 37\nभाग २ रा 38\nभाग २ रा 39\nभाग २ रा 40\nभाग २ रा 41\nभाग २ रा 42\nभाग २ रा 43\nभाग २ रा 44\nभाग २ रा 45\nभाग २ रा 46\nभाग २ रा 47\nभाग ३ रा 1\nभाग ३ रा 2\nभाग ३ रा 3\nभाग ३ रा 4\nभाग ३ रा 5\nभाग ३ रा 6\nभाग ३ रा 7\nभाग ३ रा 8\nभाग ३ रा 9\nभाग ३ रा 10\nभाग ३ रा 11\nभाग ३ रा 12\nभाग ३ रा 13\nभाग ३ रा 14\nभाग ३ रा 15\nभाग ३ रा 16\nभाग ३ रा 17\nभाग ३ रा 18\nभाग ३ रा 19\nभाग ३ रा 20\nभाग ३ रा 21\nभाग ३ रा 22\nभाग ३ रा 23\nभाग ३ रा 24\nभाग ३ रा 25\nभाग ३ रा 26\nभाग ३ रा 27\nभाग ३ रा 28\nभाग ३ रा 29\nभाग ३ रा 30\nभाग ३ रा 31\nभाग ३ रा 32\nभाग ३ रा 33\nभाग ३ रा 34\nभाग ३ रा 35\nभाग ३ रा 36\nभाग ३ रा 37\nभाग ३ रा 38\nभाग ३ रा 39\nभाग ३ रा 40\nभाग ३ रा 41\nभाग ३ रा 42\nभाग ३ रा 43\nभाग ३ रा 44\nभाग ३ रा 45\nभाग ३ रा 46\nभाग ३ रा 47\nभाग ३ रा 48\nभाग ३ रा 49\nभाग ३ रा 50\nभाग ३ रा 51\nभाग ३ रा 52\nभाग ३ रा 53\nभाग ३ रा 54\nभाग ३ रा 55\nभाग ३ रा 56\nभाग ३ रा 57\nभाग ३ रा 58\nभाग ३ रा 59\nभाग ३ रा 60\nभाग ३ रा 61\nभाग ३ रा 62\nभाग ३ रा 63\nभाग ३ रा 64\nभाग ३ रा 65\nभाग ३ रा 66\nभाग ३ रा 67\nभाग ३ रा 68\nभाग ३ रा 69\nभाग ३ रा 70\nभाग ३ रा 71\nभाग ३ रा 72\nभाग ३ रा 73\nभाग ३ रा 74\nभाग ३ रा 75\nभाग ३ रा 76\nभाग ३ रा 77\nभाग ३ रा 78\nभाग ३ रा 79\nभाग ३ रा 80\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/46939", "date_download": "2020-04-07T17:55:53Z", "digest": "sha1:UQGN64VP33F2YB6SY4J2BCG5S4WV4A46", "length": 3446, "nlines": 68, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "संत नामदेव | रात्र काळी घागर काळी| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nरात्र काळी घागर काळी\nरात्र काळी घागर काळी \nयमुनाजळें ही काळी वो माय ॥१॥\nबुंथ काळी बिलवर काळी \nगळां मोतीं एकावळी काळीं वो माय ॥२॥\nमी काळी काचोळी काळी \nकांस कांसिली ते काळी वो माय ॥३॥\nएकली पाण्याला नवजाय साजणी \nसवें पाठवा मूर्ति सांवळी वो माय ॥४॥\nविष्णुदास नाम्याची स्वामिणी काळी \nकृष्णमूर्ति बहु काळी वो माय ॥५॥\nकाय सांगों देवा ज्ञानोबाची\nकाळ देहासी आला खाऊं\nकुत्ना थमाल ले थमाल\nतीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल\nदेव ह्मणे नाम्या पाहें\nदेह जावो अथवा राहो\nपरब्रह्म निष्काम तो हा\nमाझा भाव तुझे चरणीं\nरात्र काळी घागर काळी\nसुखाचें हें सुख श्रीहरि\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "http://www.mahanayakonline.com/2019/10/22/helmet-wearing-dog-on-bike/", "date_download": "2020-04-07T15:25:51Z", "digest": "sha1:LDQDF6G2YVBGGRTWGVPN32Y7MDVUCLJR", "length": 27405, "nlines": 369, "source_domain": "www.mahanayakonline.com", "title": "नवीन मोटार वाहन कायदा आल्यानंतर कुत्र्यालाही घातले हेल्मेट", "raw_content": "\nडावी आघाडी आणि इतर\nनवीन मोटार वाहन कायदा आल्यानंतर कुत्र्यालाही घातले हेल्मेट\nनवीन मोटार वाहन कायदा आल्यानंतर कुत्र्यालाही घातले हेल्मेट\nसोशल मीडिया म्हणजे लोकांच्या भावना व्यक्त करण्याचे मोठे ठिकाण आहे . यावर कोण कधी टाकेल याचा नेम नाही. सोशल मीडियावर टाकण्यात येणारे फोटो , व्हिडीओ , पोस्ट याची ऑनलाईन आणि प्रिंट मीडियालाही दखल घ्यावीच लागते . असाच एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे . आणि हा फोटो आहे हेल्मेटधारी कुत्र्याचा . वास्तविक देशात नवीन मोटार वाहन कायदा आल्यानंतर या फोटोची अधिक चर्चा होत आहे.\nखरे तर सोशल मीडियावर हेल्मेटच्या फायद्याच्या पोस्ट बरोबरच त्याची खाल्ली उडविणाऱ्या पोस्टही केल्या जातात परंतु सोशल मिडीयावरील अनेक नेटकरी या हेल्मेटधारी कुत्र्याच्या प्रेमात न पडले तर नवलच. या फोटोवरअनेक चर्चा सुरु असून युक्तिवाद करण्यात येत आहेत. दंडाच्या रकमेत वाढ करण्यात आल्याने सोशल मीडियावर एकीकडे संताप व्यक्त होत असताना, दुसरीकडे मीम्स तयार करुन कायद्याची खिल्ली उडवली जात होती. मात्र यावेळी या कायद्यामुळे होणाऱ्या सकारात्मक बदलांकडे दुर्लक्ष करण्यात आले.\nएका दुचाकीवर हेल्मेट घालून प्रवास करत असलेल्या दुचाकीस्वाराच्या मागे बसलेल्या कुत्र्यालाही हेल्मेट असल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकरी या कुत्र्याच्या प्रेमात पडले आहेत. फोटोत कुत्रा मालकाच्या मागे स्कुटीवर हेल्मेट घालून अत्यंत शांतपणे बसल्याचे दिसत आहे. हा फोटो सप्टेंबर महिन्यातील आहे. नवीन मोटर वाहन कायदा लागू करण्यात आल्यानंतर लगेचच हा फोटो व्हायरल झाला होता. या फोटोने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. पुन्हा एकदा हा जुना फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या कुत्र्याचे कौतुक होत आहेत. हा फोटो दिल्लीमधील आहे. काहीजणांनी हा कुत्रा दिल्ली वाहतूक पोलिसांच्या वाहतूक सुरक्षा मोहिमेचा भाग असल्याचं मत व्यक्त केले आहे.\nPrevious Good News : केंद्रीय कर्मचाऱयांच्या वेतनात नोव्हेंबरमध्ये होऊ शकते इतकी वाढ \nNext भारत-पाक सीमारेषेवर बोफोर्स तोफांचे तांडव, ५० दहशतवादी ठार , ४ दहशतवादी तळ उद्धवस्त\n#CoronaVirusUpdate : राज्यांनी मागणी केल्यामुळे वाढू शकतो लॉकडाऊनचा कालावधी , केंद्राचे संकेत\n#CoronaVirusEffect : देशातील मजुरांच्या खात्यावर केंद्र सरकार पाठवणार “हि ” रक्कम….\n#CoronaVirusUpdate : पुण्यात तीन रुग्णांचा मृत्यू , महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा ८९१ वर, औरंगाबादेत तीन नवीन रुग्ण….\n#CoronaVirusUpdate : दिवसभरात आढळले ६९३ नवे रुग्ण , तर ३० जणांचा मृत्यू\n#CoronaVirusEffect : विरोधी पक्षांच्या नेत्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सचे निमंत्रण नसल्याने खा . ओवैसी यांनी अशी डागली तोफ \n#CoronaVirusUpdate : मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत , खासदारांबरोबरच राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान यांच्याही पगारात कपात करण्याचा निर्णय…\n#CoronaVirusUpdate : राज्यांनी मागणी केल्यामुळे वाढू शकतो लॉकडाऊनचा कालावधी , केंद्राचे संकेत\n#CoronaVirusUpdate : स्वतःहून उपचारासाठी या अन्यथा गुन्हे दाखल होतील , मुंबईच्या लॉकडाऊनबद्दल मुख्यमंत्री निर्णय घेतील : प्रवीण परदेशी\n#CoronaVirusEffect : देशातील मजुरांच्या खात्यावर केंद्र सरकार पाठवणार “हि ” रक्कम….\nAurangabad News Update : घाटीतून कैद्याचा पळून जाण्याचा प्रयत्न\n#CoronaVirusUpdate : पुण्यात तीन रुग्णांचा मृत्यू , महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा ८९१ वर, औरंगाबादेत तीन नवीन रुग्ण….\nBalu Patel on एक्झिट पोल्सचा शेअर मार्केटवर धमाका : सेन्सेक्स १३०० अंकांनी उसळला\nBalu Patel on बुलढाण्यात टँकर आणि व्हॅन भीषण अपघातात दोन चिमूल्यांसह १३ जणांचा मृत्यू, दोन जण जखमी\nBalu Patel on Good News : अखेर मान्सून अंदमानात दाखल, यंदा सरासरीपेक्षा जास्त मान्सून , शेतकऱ्यांना यंदाच्या मौसमात मिळू शकतो दिलासा\nkirti Gade on गोडसे देशभक्त : मतांसाठी प्रयत्न करणाऱ्या नेत्यांना जबाबदारीची जाणीव नाही : अर्जुन कपूर\nMahanayak News Updates on भारतीय हद्दीत कराचीमार्गे आलेले ‘ते’ विमान पाकचे नव्हे जाॅर्जीयाचे…\nडावी आघाडी आणि इतर\n#CoronaVirusUpdate : राज्यांनी मागणी केल्यामुळे वाढू शकतो लॉकडाऊनचा कालावधी , केंद्राचे संकेत\n#CoronaVirusUpdate : स्वतःहून उपचारासाठी या अन्यथा गुन्हे दाखल होतील , मुंबईच्या लॉकडाऊनबद्दल मुख्यमंत्री निर्णय घेतील : प्रवीण परदेशी\n#CoronaVirusEffect : देशातील मजुरांच्या खात्यावर केंद्र सरकार पाठवणार “हि ” रक्कम….\nAurangabad News Update : घाटीतून कैद्याचा पळून जाण्याचा प्रयत्न\n#CoronaVirusUpdate : पुण्यात तीन रुग्णांचा मृत्यू , महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा ८९१ वर, औरंगाबादेत तीन नवीन रुग्ण….\nAurangabad Crime : पाण्याच्या टँकरने बालकाला चिरडले, सिल्लेखान्यात सकाळी घडली घटना\n#CoronaVirusUpdate : जालना शहरातील ६५ वर्षीय महिला कोरोनाबाधित\n#CoronaVirusUpdate : दिलासादायक : १७ हजारांपैकी १५ हजार नमुने निगेटिव्ह , राज्यातील रुग्णांची संख्या ८६८ : राजेश टोपे\n#CoronaVirusUpdate : दिवसभरात आढळले ६९३ नवे रुग्ण , तर ३० जणांचा मृत्यू\n#CoronaVirusEffect : दुनिया : मुलाची झोप होत नव्हती म्हणून त्याने थेट शेजारच्या पाच जणांना ठोकले ….\nPrakash Ambedkar : ” एक बार जो कमिटमेंट कर दि, तो फिर वो अपने आप कि भी नही सूनते \nना ना करते प्यार तुम्हीसे कर बैठे …\nसीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर , उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण पाच टक्क्यांनी वाढले\nLoksabha 2019 : गेल्या पाच वर्षातील मोदींचे ” विश्व भ्रमण “आणि खर्च किती झाला भूतान ते दक्षिण कोरिया\nWorlds Happiest Countries Report : देश रसातळ��ला जातोय आणि सत्ताधारी “चौकिदार- चौकिदार” खेळताहेत \nAurangabad : औरंगाबादसह “एमआयएम”ला हव्यात दोन जागा : आ. इम्तियाज जलील\nAbout Mahanayak : महानायक ऑनलाईन आणि आपण …\nNews Updates : गल्ली ते दिल्ली : एक नजर : महत्वाच्या बातम्या #Top 21 News\nSharad Pawar : आमची भूमिका संघविरोधीच, प्रकाश आंबेडकरांना पवारांचे आमंत्रण\nलोकसभा २०१९ : प्रकाश आंबेडकरांनी विषय संपवला, स्वतंत्र लढणार\n#CoronaVirusUpdate : राज्यांनी मागणी केल्यामुळे वाढू शकतो लॉकडाऊनचा कालावधी , केंद्राचे संकेत\n#CoronaVirusUpdate : स्वतःहून उपचारासाठी या अन्यथा गुन्हे दाखल होतील , मुंबईच्या लॉकडाऊनबद्दल मुख्यमंत्री निर्णय घेतील : प्रवीण परदेशी\n#CoronaVirusEffect : देशातील मजुरांच्या खात्यावर केंद्र सरकार पाठवणार “हि ” रक्कम….\nAurangabad News Update : घाटीतून कैद्याचा पळून जाण्याचा प्रयत्न\n#CoronaVirusUpdate : पुण्यात तीन रुग्णांचा मृत्यू , महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा ८९१ वर, औरंगाबादेत तीन नवीन रुग्ण….\nAurangabad Crime : पाण्याच्या टँकरने बालकाला चिरडले, सिल्लेखान्यात सकाळी घडली घटना\n#CoronaVirusUpdate : जालना शहरातील ६५ वर्षीय महिला कोरोनाबाधित\n#CoronaVirusUpdate : दिलासादायक : १७ हजारांपैकी १५ हजार नमुने निगेटिव्ह , राज्यातील रुग्णांची संख्या ८६८ : राजेश टोपे\n#CoronaVirusUpdate : दिवसभरात आढळले ६९३ नवे रुग्ण , तर ३० जणांचा मृत्यू\n#CoronaVirusEffect : दुनिया : मुलाची झोप होत नव्हती म्हणून त्याने थेट शेजारच्या पाच जणांना ठोकले ….\nInformation On Demand Subscription अभिव्यक्ती अर्थकारण आपलं सरकार आरोग्य उद्योग-व्यापार काँग्रेस-राष्ट्रवादी किन्नर विश्व कृषी उद्योग कॉलेज कट्टा क्रीडा खानदेश गल्ली ते दिल्ली गीत -संगीत गुन्हेगारी घात -अपघात डावी आघाडी आणि इतर तंत्रज्ञान तरुणाई दुनिया न्यायालय पुणे भाजप -शिवसेना भारत मनोरंजन मराठवाडा महाप्रहार महाराष्ट्र महिला विश्व मुंबई राजकारण रोजगार वंचित बहुजन आघाडी विचित्र विश्व विदर्भ विविधा शासकीय बातम्या शिक्षण संपादकीय साहित्य- कला -संस्कृती सिनेमा -नाटक सोशल मिडिया स्तंभलेख स्पर्धा परीक्षा\n#CoronaVirusUpdate : राज्यांनी मागणी केल्यामुळे वाढू शकतो लॉकडाऊनचा कालावधी , केंद्राचे संकेत\n#CoronaVirusUpdate : स्वतःहून उपचारासाठी या अन्यथा गुन्हे दाखल होतील , मुंबईच्या लॉकडाऊनबद्दल मुख्यमंत्री निर्णय घेतील : प्रवीण परदेशी\n#CoronaVirusEffect : देशातील मजुरांच्या खात्यावर केंद्र सरकार पाठवणार “हि ” रक्कम….\nAurangabad News Update : घाटीतून ��ैद्याचा पळून जाण्याचा प्रयत्न\n#CoronaVirusUpdate : पुण्यात तीन रुग्णांचा मृत्यू , महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा ८९१ वर, औरंगाबादेत तीन नवीन रुग्ण….\nAurangabad Crime : पाण्याच्या टँकरने बालकाला चिरडले, सिल्लेखान्यात सकाळी घडली घटना\n#CoronaVirusUpdate : राज्यांनी मागणी केल्यामुळे वाढू शकतो लॉकडाऊनचा कालावधी , केंद्राचे संकेत April 7, 2020\n#CoronaVirusUpdate : स्वतःहून उपचारासाठी या अन्यथा गुन्हे दाखल होतील , मुंबईच्या लॉकडाऊनबद्दल मुख्यमंत्री निर्णय घेतील : प्रवीण परदेशी April 7, 2020\n#CoronaVirusEffect : देशातील मजुरांच्या खात्यावर केंद्र सरकार पाठवणार “हि ” रक्कम…. April 7, 2020\nAurangabad News Update : घाटीतून कैद्याचा पळून जाण्याचा प्रयत्न April 7, 2020\n#CoronaVirusUpdate : पुण्यात तीन रुग्णांचा मृत्यू , महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा ८९१ वर, औरंगाबादेत तीन नवीन रुग्ण…. April 7, 2020\nInformation On Demand Subscription अभिव्यक्ती अर्थकारण आपलं सरकार आरोग्य उद्योग-व्यापार काँग्रेस-राष्ट्रवादी किन्नर विश्व कृषी उद्योग कॉलेज कट्टा क्रीडा खानदेश गल्ली ते दिल्ली गीत -संगीत गुन्हेगारी घात -अपघात डावी आघाडी आणि इतर तंत्रज्ञान तरुणाई दुनिया न्यायालय पुणे भाजप -शिवसेना भारत मनोरंजन मराठवाडा महाप्रहार महाराष्ट्र महिला विश्व मुंबई राजकारण रोजगार वंचित बहुजन आघाडी विचित्र विश्व विदर्भ विविधा शासकीय बातम्या शिक्षण संपादकीय साहित्य- कला -संस्कृती सिनेमा -नाटक सोशल मिडिया स्तंभलेख स्पर्धा परीक्षा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mahaenews.com/121519/", "date_download": "2020-04-07T15:43:58Z", "digest": "sha1:YZ3K4ASIT4OWBUF2RGMWGGYSXJ2IV7VA", "length": 19076, "nlines": 188, "source_domain": "mahaenews.com", "title": "अशोक चव्हाण यांची शिवसेनेवरील गौप्यस्फोटानंतर राष्ट्रवादीकडून सारवासारव | Mahaenews", "raw_content": "\n#CoronaVirus: पुण्यात संचारबंदीची होणार कडक अंमलबजावणी; दोनच तास राहणार दुकानं खुली\n#CoronaVirus: मुंबईतले कोरोनाग्रस्त ४९० वरुन थेट ५९०, २४ तासात पाच जणांचा मृत्यू\nकिंचाळण्यापेक्षा शांत राहून कामाचा ठसा उमटवायचा असतो: रोहित पवार\nअफवा रोखण्यासाठी व्हॉट्सऍपचा मोठा निर्णय, मेसेजवर निर्बंध\nमुंबई, पुणे आणि नागपूर येथे आवश्यक भाजीपाला व किराणा मालाची आवक सुरळीत\nCoronavirus : सोनिया गांधींनी नरेंद्र मोदींना लिहिले पत्र, वाचा संपूर्ण पत्र\n#PCMC Politics: राज्यात काहीभाग सील करणार; संचारबंदीचे उल्लंघन केल्यास तुरुंगवास : उपमुख्यमंत्री अजित पवार\n#PCMC Politics: भाजपाचे अमोल थोरात ‘अर्धवटराव’… वडिलांच्या पुण्याईवर जगतात : आमदार अण्णा बनसोडे\n#WAR AGAINST CORONA: देशात या घडीला कोरोना बाधित रुग्णांची संख्या 4, 421; तर 326 जणांना घरी सोडले\n#WAR AGAINST CORONA: पुण्यता आणखी तिघांचा मृत्यू; मृतांचा आकडा ८ वर\nHome breaking-news अशोक चव्हाण यांची शिवसेनेवरील गौप्यस्फोटानंतर राष्ट्रवादीकडून सारवासारव\nअशोक चव्हाण यांची शिवसेनेवरील गौप्यस्फोटानंतर राष्ट्रवादीकडून सारवासारव\nमुंबई | सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी शिवसेना आणि महाविकास आघाडीवर केलेल्या वक्त्याची राष्ट्रवादीकडून सारवासारव केली जात आहे. अशोक चव्हाण यांची बोलण्याची पद्धत चुकली आहे अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी मंगळवारी दिली. सोबतच, राज्यात सरकार स्थापित करत असताना आम्ही शिवसेनेकडून काहीही लिहून घेतले नाही. असे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी स्पष्ट केले आहे.\nनवाब मलिक पुढे म्हणाले, महाविकास आघाडी सरकारची स्थापना किमान समान कार्यक्रम ठरल्यानंतरच झाली आहे. या कार्यक्रमावर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांनी संमती दर्शवली तसेच सह्या देखील केल्या. उल्लेखनीय बाब म्हणजे, नांदेड येथील एका कार्यक्रमात बोलताना अशोक चव्हाण म्हणाले होते, की सरकार स्थापन करताना शिवसेनेकडून लेखी लिहून घेण्यात आले आहे. काँग्रेस आणि सोनिया गांधी शिवसेनेसोबत सत्ता स्थापित करण्यासाठी तयार नव्हते. परंतु, शिवसेने राज्यघचटनेच्या चौकटीत राहूनच काम करण्याचे लिखित आश्वासन दिले. त्यानंतरच आम्ही महाविकास आघाडी सरकारमध्ये सहभाग घेतला. शिवसेना घटनेच्या विरोधात काम करत असेल तर सरकारमधून बाहेर पडू असेही अशोक चव्हाण म्हणाले आहेत. याच मुद्द्यावरून गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे.\nअधिकारी, कर्मचा-यांच्या होणार बदल्या, अर्ज मागविण्याचे विभागप्रमुखांना आदेश\nलोकसभा, विधानसभेला काम केलं; पण मानधन नाही मिळालं\n#CoronaVirus: पुण्यात संचारबंदीची होणार कडक अंमलबजावणी; दोनच तास राहणार दुकानं खुली\n#CoronaVirus: मुंबईतले कोरोनाग्रस्त ४९० वरुन थेट ५९०, २४ तासात पाच जणांचा मृत्यू\nकिंचाळण्यापेक्षा शांत राहून कामाचा ठसा उमटवायचा असतो: रोहित पवार\nअफवा रोखण्यासाठी व्हॉट्सऍपचा मोठा निर्णय, मे��ेजवर निर्बंध\nमुंबई, पुणे आणि नागपूर येथे आवश्यक भाजीपाला व किराणा मालाची आवक सुरळीत\nCoronavirus : सोनिया गांधींनी नरेंद्र मोदींना लिहिले पत्र, वाचा संपूर्ण पत्र\n#PCMC Politics: राज्यात काहीभाग सील करणार; संचारबंदीचे उल्लंघन केल्यास तुरुंगवास : उपमुख्यमंत्री अजित पवार\n#PCMC Politics: भाजपाचे अमोल थोरात ‘अर्धवटराव’… वडिलांच्या पुण्याईवर जगतात : आमदार अण्णा बनसोडे\n#WAR AGAINST CORONA: देशात या घडीला कोरोना बाधित रुग्णांची संख्या 4, 421; तर 326 जणांना घरी सोडले\n#WAR AGAINST CORONA: पुण्यता आणखी तिघांचा मृत्यू; मृतांचा आकडा ८ वर\n#CoronaVirus: पुण्यात संचारबंदीची होणार कडक अंमलबजावणी; दोनच तास राहणार दुकानं खुली\n#CoronaVirus: मुंबईतले कोरोनाग्रस्त ४९० वरुन थेट ५९०, २४ तासात पाच जणांचा मृत्यू\nकिंचाळण्यापेक्षा शांत राहून कामाचा ठसा उमटवायचा असतो: रोहित पवार\nअफवा रोखण्यासाठी व्हॉट्सऍपचा मोठा निर्णय, मेसेजवर निर्बंध\nमुंबई, पुणे आणि नागपूर येथे आवश्यक भाजीपाला व किराणा मालाची आवक सुरळीत\nCoronavirus : सोनिया गांधींनी नरेंद्र मोदींना लिहिले पत्र, वाचा संपूर्ण पत्र\n#PCMC Politics: राज्यात काहीभाग सील करणार; संचारबंदीचे उल्लंघन केल्यास तुरुंगवास : उपमुख्यमंत्री अजित पवार\n#PCMC Politics: भाजपाचे अमोल थोरात ‘अर्धवटराव’… वडिलांच्या पुण्याईवर जगतात : आमदार अण्णा बनसोडे\n#WAR AGAINST CORONA: देशात या घडीला कोरोना बाधित रुग्णांची संख्या 4, 421; तर 326 जणांना घरी सोडले\n#WAR AGAINST CORONA: पुण्यता आणखी तिघांचा मृत्यू; मृतांचा आकडा ८ वर\n#WAR AGAINST CORONA: राज्य कॅबिनेट मंत्रीमंडळाची बैठक; जिल्हानिहाय घेतला आढावा\nदेशातील लॉकडाऊनचा कालावधी वाढण्याची दाट शक्यता\nट्रम्प यांच्या धमकीला राहुल गांधींचे प्रत्युत्तर\nकंडक्टरला कोरोना : कामगार वसाहतीमधील इमारत केली सील\n#Hydroxychloroquine |भारताने २४ औषधांच्या निर्यातीवरील निर्बंध उठवले\n#CoronaVirus: धारावीत आणखी दोघांना कोरोनाची लागण\n#CoronaVirus: ‘चेन्नई एक्स्प्रेस’च्या निर्मात्याच्या घरावर कोरोनाचं सावट; दुसऱ्या मुलीचा रिपोर्टही पॉझिटिव्ह\n#CoronaVirus: महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या ८६८ वर\n सरकारनेच ज्या अॅपला धोकायदायक ठरवलं आहे तेच अॅप संरक्षण मंत्र्यांनी बैठकीसाठी वापरलं\nरेशन वाटपात राज्य शासनाकडून दुजाभाव, मनसे अध्यक्ष सचिन चिखले यांचा आरोप\nयेत्या दोन वर्षांत सर्व ग्रामपंचायती ऑप्टिकल फायबरने जोडणार : मुख्यमंत्री\n#CoronaVirus: ���ुण्यात संचारबंदीची होणार कडक अंमलबजावणी; दोनच तास राहणार दुकानं खुली\nतुकाराम मुंढे यांचा झंझावात… अधिकार्यांच्या कामात अदलाबदल\nस्थायी समितीकडून तब्बल दोन कोटी ६६ हजार रुपयांची विकासकामे मंजूर\n१७०० कोटींच्या लेखापरीक्षणासाठीएक महिन्यात फायली उपलब्धकरून द्या: सीमा सावळे\nचिंचवड लिंकरोडवर साडेतीन लाखांचा बेकायदा मद्यसाठा जप्त\n…तर साफसफाई संस्थांवर फौजदारी करणार\nपिंपळे सौदागरमध्ये प्लॅस्टिक बॅग्ज वापराला बंदी\nराज्यात 1 लाखापर्यंत थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांची यादी मागवली\nराणीबागेमध्ये जाण्यास महापौर विश्वनाथ महाडेश्वर नाखुश\nकोयनेतून ३०७४ क्युसेकने विसर्ग…कर्नाटकची तहान भागविण्यासाठी पाणी\nहोंडाने आणली ‘आम आदमी’ची शानदार बाइक\n‘ईव्हीएम’बाबत तक्रार घेऊन विरोधी पक्षांच्या नेत्यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट\nमहिलांवरील अत्याचार कमी करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे : जया बच्चन\nतीचे संबंध ‘कासव’ गतीने सुधारत आहेत : उद्धव ठाकरे\nपंतप्रधान मोदींनी ट्रम्पना टाकलं मागे, इन्स्टाग्रामवर नंबर एकवर\nरिझर्व्ह बँकेचे नियम मोडल्याचा बँकांना फटका…राज्यातल्या १२ बँकांवर टाच\nनागरिकहो….’आधार’नं लिंक नसलेली बँक खाती बंद होणार\n…तर पिंपरी चिंचवडमधल्या सोसायटींची नोंदणी रद्द होणार\nआता, दररोज बदलणार पेट्रोल-डिझेलच्या किंमती\nmahaenews.com हे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nमुख्य कार्यालय : महाईन्यूज,पत्ता : विश्वकर्मा बिल्डींग, जे. के. सावंत मार्ग, दादर, मुंबई, २८.\nपुणे विभागीय कार्यालय : महाईन्यूज, विशाल ई-स्क्वेअर सिनेमा जवळ, पिंपरी -चिंचवड,पुणे ४११०१८\nउस्मानाबाद विभागीय कार्यालय : तांबरी, कलेक्टर निवासस्थानाच्या पाठीमागे, उस्मानाबाद.\nसोलापूर विभागीय कार्यालय: होडगी रोड, चेतन फौंड्रीसमोर, सोलापूर.\nकोल्हापूर विभागीय कार्यालय: जय गणेश बिल्डींग, सायबर चौक, विद्यापीठ रोड, कोल्हापूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0_%E0%A5%AA", "date_download": "2020-04-07T17:56:14Z", "digest": "sha1:JSYSNEFZVGW5SYGUTO6PCLSAKTXEN4LL", "length": 7867, "nlines": 76, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "डिसेंबर ४ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n<< डिसेंबर २०२० >>\nसो मं बु गु शु श र\n१ २ ३ ४\n५ ६ ७ ८ ९ १० ११\n१२ १३ १४ १५ १६ १७ १८\n१९ २० २१ २२ २३ २४ २५\n२६ २७ २८ २९ ३० ३१\nडिसेंबर ४ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३३८ वा किंवा लीप वर्षात ३३९ वा दिवस असतो.\n१ ठळक घटना आणि घडामोडी\nठळक घटना आणि घडामोडीसंपादन करा\n७७१ - कार्लोमानचा मृत्यू. शार्लमेन फ्रॅंकिश सम्राटपदी.\n१८२९ - भारतीयांचा कट्टर विरोध असूनही लॉर्ड बेंटिंकने जाहीनामा काढून सतीच्या प्रथेला मदत करणार्यांना खूनी ठरवले जाईल असा कायदा केला.\n१८७२ - ब्रिटीश आरमारी नौकेला मेरी सेलेस्त हे अमेरिकन जहाज समुद्रात प्रवासी किंवा खलाशांशिवाय तरंगत असलेले आढळले.\n१९१८ - पहिले महायुद्ध - अमेरिकन राष्ट्राध्यक्ष वूड्रो विल्सन व्हर्सायच्या तहासाठी फ्रांसला जाण्यास रवाना. राष्ट्राध्यक्ष असताना युरोपला भेट देणारा विल्सन पहिलाच अमेरिकन राष्ट्राध्यक्ष होता.\n१९४३ - दुसरे महायुद्ध - युगोस्लाव्हियाने परागंदा सरकार स्थापन केले.\n१९५२ - लंडनवर थंड धुके पसरले. पुढील काही आठवड्यांत या धुक्या व प्रदूषणामुळे १२,००० पेक्षा अधिक मृत्यू.\n१९५४ - मायामी, फ्लोरिडा येथे पहिले बर्गर किंग सुरू झाले.\n१९५८ - डाहोमी (आताचे बेनिन)ला फ्रांसच्या आधिपत्याखाली स्वायत्तता.\n१९७१ - भारत-पाकिस्तान तिसरे युद्ध) - भारत आणि पाकिस्तानमधील परिस्थिती चिघळत असल्याचे पाहून संयुक्त राष्ट्रांनी आणीबाणीची बैठक बोलवली.\n१९७१ - भारत-पाकिस्तान तिसरे युद्ध)-ऑपरेशन ट्रायडेंट - भारतीय आरमाराने कराचीवर हल्ला केला.\n१९७१ - अल्स्टर व्हॉलंटीयर फोर्सने लावलेल्या बॉम्बच्या स्फोटात बेलफास्टमध्ये १५ ठार, १७ जखमी.\n१९७७ - मलेशिया एरलाइन्स फ्लाइट ६५३ या विमानाचे अपहरण. नंतर तांजोंग कुपांग येथे विमान कोसळून १०० ठार.\n१९८४ - चीनने नवीन संविधान अंगिकारले.\n१९८४ - हिझबोल्लाहने कुवैत एरलाइन्सच्या विमानाचे अपहरण केले व चार प्रवाशांना ठार मारले.\n१९९१ - ओलिस धरलेल्या अमेरिकन पत्रकार टेरी ॲंडरसनची बैरुतमध्ये सात वर्षांनी सुटका.\n२००८ - कॅनडाची संसद बरखास्त.\n१५५५ - हाइनरिक मैबॉम, जर्मन कवी व इतिहासकार.\n१५९५ - ज्यॉॅं चेपलेन, फ्रेंच लेखक.\n१६१२ - सॅम्युएल बटलर, इंग्लिश कवी.\n१७९५ - थॉमस कार्लाईल, इंग्लिश लेखक व इतिहासकार.\n१८४० - क्रेझी हॉर्स, अमेरिकेतील ओग्लाला सू जमातीचा नेता.\n१८५२ - ओरेस्ट ख्वोल्सन, रशियन भौतिकशास्त्रज्ञ.\n१८९२ - फ्रांसिस्को फ्रॅंको, स्पेनचा हुकुमशहा.\n१९१९ - इंद्रकुमार गुजराल, भारताचे पंतप्रधान.\n१९३२ - रोह तै-वू, दक्षिण कोरियाचा राष्ट्राध्यक्ष.\n१९४३ - फ्रान्सिस दिब्रिटो, कॅथॉलिक ख्रिस्ती फादर, मराठी लेखक.\n१९७५ - हाना आरेंट, जर्मन तत्त्वज्ञ, लेखिका.\n१९८१ - ज.द. गोंधळेकर, मराठी चित्रकार.\nबीबीसी न्यूजवर डिसेंबर ४ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)\nडिसेंबर २ - डिसेंबर ३ - डिसेंबर ४ - डिसेंबर ५ - डिसेंबर ६ - (डिसेंबर महिना)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/the-pro-kabaddi-leagues-schedule-will-change-again/", "date_download": "2020-04-07T17:30:58Z", "digest": "sha1:3FBSESTFZGZOOBYHMMAXSASFNH4LY7ZV", "length": 12055, "nlines": 175, "source_domain": "policenama.com", "title": "प्रो-कबड्डी लीगच्या वेळापत्रकात पुन्हा बदल - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nCoronavirus : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत…\nCoronavirus Lockdown पुणे शहरातील ‘त्या’ परिसरातील मेडिकलची दुकाने,…\nCoronavirus : ‘काम करताना किंचाळण्याची गरज नसते, शांतपणे परिस्थिती कंट्रोल करता…\nप्रो-कबड्डी लीगच्या वेळापत्रकात पुन्हा बदल\nप्रो-कबड्डी लीगच्या वेळापत्रकात पुन्हा बदल\nप्रो-कबड्डी लीगच्या वेळापत्रकात पुन्हा बदल\nप्रो-कबड्डी लीगच्या वेळापत्रकात पुन्हा बदल करण्यात आला आहे. प्रो कबड्डीच्या अधिकृत ट्विटर हँडलवर सहाव्या सत्राची नवीन तारीख पोस्ट करण्यात आली. त्यामुळे चाहत्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.\nप्रो कबड्डीच्या अधिकृत ट्विटर हँडलवर दिलेल्या माहितीनुसार, ही स्पर्धा आता ७ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. आधीच्या तारखेनुसार ही लीग ५ ऑक्टोबरला सुरू होणार होती. या बदललेल्या तारखेमुळे पुढील सर्व वेळापत्रक बदलणार आहे, मात्र त्याची अद्याप माहिती देण्यात आलेली नाही. प्रो कबड्डी लीगच्या तारखेत बदल होण्याची ही दुसरी वेळ आहे. याआधी पुण्यातील लीग सामन्यांत बदल करण्यात आला होता. पुण्यातील लीग सामने १९ ऑक्टोबर ऐवजी १८ ऑक्टोबरला खेळवण्याचा निर्णय घेतण्यात आला होता.\nसंजय बर्वे यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकपदी नि���ुक्ती\nसततच्या या बदलांमुळे सोशल मीडियावर वेगवेगळ्या चर्चा रंगू लागल्या आहेत. प्रो कबड्डी लीग ही अतिशय प्रतिष्ठित , व्यावसायिक कबड्डी लीग आहे. २६ जुलै, इ.स. २०१४ रोजी सुरु झालेल्या या स्पर्धेच्या पहिल्या सत्रात जगभरातील खेळाडूंसह ८ संघ सहभागी झाले होते .\nसंजय बर्वे यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकपदी नियुक्ती\nविरुद्ध दिशेने वाहन चालविणाऱ्यांना न्यायालयाने ठोकला दंड\n होय, ‘लॉकडाऊन’ दरम्यान चक्क ‘कॉलगर्ल’ला घरी…\nतरी देखील इरफान पठाणवर नेटकर्यांची ‘जहरी’ टीका \n‘चीनी आईची मुलगी म्हणून मोठं होणं सोपं नव्हतं, आता लोक मला हाफ…\nCoronavirus : ‘कोरोना’ विरूध्दच्या लढाईसाठी युवराज सिंहची 50 लाखांची मदत\n‘कोरोना’ संकटाच्या दरम्यान ‘या’ गोलंदाजानं घेतली निवृत्ती,…\nविराट कोहलीनं टीम इंडियाला केलं आवाहन, म्हणाला – ‘जगाला दाखवून देऊ आपली…\nऐश्वर्या रॉयचा ‘तो’ सिनेमा जो कधी रिलीज झालाच…\nCOVID-19 : प्रसिद्ध अभिनेता पूरब कोहलीसह पूर्ण कुटुंबाला…\n‘रामायण’ आणि ‘शक्तीमान’नंतर आता…\n‘लॉकडाऊन’मध्ये अर्जुन कपूर करतोय डेटवर जाण्याची…\nअभिनेत्री तमन्ना भाटीयानं सांगितलं चमकदार केसांचं…\nCoronavirus : ‘कोरोना’ला रोखण्यासाठी…\nदिवे पेटवण्यावरून शिवसेनेकडून पुन्हा पंतप्रधान मोदींवर टीका…\nCoronavirus : ‘स्टॅच्यू ऑफ यूनिटी’ ला 30 हजार…\nCOVID-19 ची लक्षणं दिसल्यानंतर अभिनेत्री जोया मोरानी…\nSBI चा 44 कोटी ग्राहकांना झटका बचत खात्याच्या व्याज दरात…\nCoronavirus : आवाज ऐकून कोविड – 19 चे लक्षण सांगणारे…\nCoronavirus : जमातीमधील लोक दिल्लीत कुठे-कुठे फिरले, पोलीस…\nCoronavirus : बारामतीतील ‘त्या’ कोरोनाबाधिताच्या…\nऐश्वर्या रॉयचा ‘तो’ सिनेमा जो कधी रिलीज झालाच…\nCoronavirus : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर राज्य…\nCOVID-19 : प्रसिद्ध अभिनेता पूरब कोहलीसह पूर्ण कुटुंबाला…\n स्कूल-कॉलेज, धार्मिक कार्यक्रमांवर पूर्णपणे…\n‘रामायण’ आणि ‘शक्तीमान’नंतर आता…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nSBI चा 44 कोटी ग्राहकांना झटका बचत खात्याच्या व्याज दरात ‘कपात’\ncoronavirus : ‘कोरोना’वर उपचार करणाऱ्या महिला डॉक्टरांकडे…\nCoronavirus : ‘काम करताना किंचाळण्याची गरज नसते, शांतपणे…\n…तर पोलिसांचे काय चुकले : नाना पाटेकर\nCoronavirus Lockdown : मे महिन्यातही बॉलिवूडला ‘दिलासा’…\nLockdown : हनुमानासारखं पर्वत आणायला घराबाहेर पडू नका, अजित पवारांनी सांगितलं\nCoronavirus : ‘काम करताना किंचाळण्याची गरज नसते, शांतपणे परिस्थिती कंट्रोल करता येते’\n‘कोरोना’च्या संकटा दरम्यानच MIM च्या आमदाराचा धक्कादायक प्रकार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/whats-app-bulletin-22-august-2019/", "date_download": "2020-04-07T15:51:20Z", "digest": "sha1:ZQXXIEBXZZ7VKSACFPT7BDX64DYLTZKP", "length": 8584, "nlines": 155, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates जय महाराष्ट्र व्हॉट्सअॅप बुलेटिन | Whats app Bulletin 22 august 2019 jm news", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nजय महाराष्ट्र व्हॉट्सअॅप बुलेटिन | Whats app Bulletin 22 august 2019\nजय महाराष्ट्र व्हॉट्सअॅप बुलेटिन | Whats app Bulletin 22 august 2019\nजय महाराष्ट्र व्हॉट्सअॅप बुलेटिन – Whats app Bulletin 22 august 2019\nराज ठाकरे साडेआठ तासांच्या चौकशीनंतर ईडी कार्यालयाबाहेर, ‘कृष्णकुंज’ पोहचले – http://bit.ly/2Zlx1cF\nपी. चिदंबरम यांना आयएनएक्स प्रकरणी 5 दिवसांची सीबीआय कोठडी – http://bit.ly/2NrdGnV\nमहाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणात अजित पवारांसह हे नेते अडचणीत – http://bit.ly/2KUUT1q\nआतापर्यंत ‘या’ हायप्रोफाईल नेत्यांना सीबीआयकडून अटक – http://bit.ly/33RKHzC\n नागपूरमध्ये तीन तासात तीन हत्या, तीन ATM फोडण्याचा प्रयत्न – http://bit.ly/2zeqVAf\nही एक प्रकारची अघोषित आणीबाणी – धनंजय मुंडे – https://bit.ly/31WuW8U\n‘डोळ्यादेखत पिकं जळतायत, ते पाहवत नाही’ ‘इथे राहून काय करावं’ असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय… https://bit.ly/33McgdL\nसरकार दडपशाही करण्याचा प्रयत्न करतय, राज ठाकरे यांच्या ED चौकशीवर, उर्मिला मातोंडकर यांचा आरोप http://bit.ly/2ZjfohL\nलग्नाचे अमिष दाखवून शरीरसंबंध ठेवले तर बलात्काराचा गुन्हा होवू शकत नाही. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय – http://bit.ly/2MwSNIG\nNext #WorldVadaPaoDay ट्राय करा वडापावचे वेगळे प्रकार\nदारूची दुकानं उघडण्याची आमदाराकडे विनंती ; व्हिडिओ व्हायरल\n#Lockdown | दारुड्यांचा बारवर डल्ला, पण फोडला नाही गल्ला\nLock Down : अर्थमंत्र्यांकडून 1 लाख 70 हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा\nकोरोनावरून निलेश राणे यांची मुख्यमंत्र्यांवर टीका\nकोरोनाच्या प्रादुर्भावामुळे कल्याण-डोंबिवलीत ‘हा’ निर्णय\nतबलिगी मरकजच्या कार्यक्रमात गेलेल्यांना मुंबई मनपाचा इशारा\nमला चर्चेला न बोल���वणं हा औरंगाबाद, हैदराबादचा अपमान- ओवैसी\nदिल्लीच्या तबलिगी मरकजबद्दल रोज TV वर दाखवायची गरज काय\nकोरोनामुळे मानसिक आजारात वाढ\nलॉकडाऊनच्या घोषणेनंतर कंडोमच्या खरेदीत २५ टक्क्यांनी वाढ\nटॉयलेट पेपरसाठी महिलांमध्ये हाणामारी, Social Media वर व्हिडिओ व्हायरल\nCorona Virus चा कहर, पाळीव प्राणी होत आहेत बेघर\n‘या’ शिवमंदिरात भाविकांसोबत घडतो अद्भूत चमत्कार\nदुहेरी हत्याकांडाने वर्धा हादरलं\nNirbhaya Case : निर्भयाच्या आरोपींना एकाच वेळी फाशी, ‘संर्घषाला अखेर यश’ – आशा देवी\nनराधम बापाचं आपल्या मुलीच्याच 12 वर्षीय मैत्रिणीशी अभद्र कृत्य\nमहिलांच्या डब्यात हस्तमैथुन करणाऱ्याला बेड्या\nसमलिंगी संबंधांत अडथळा, पत्नीने केला पतीचा खात्मा\nकोरोनावरून निलेश राणे यांची मुख्यमंत्र्यांवर टीका\nकोरोनाच्या प्रादुर्भावामुळे कल्याण-डोंबिवलीत ‘हा’ निर्णय\nतबलिगी मरकजच्या कार्यक्रमात गेलेल्यांना मुंबई मनपाचा इशारा\nमला चर्चेला न बोलावणं हा औरंगाबाद, हैदराबादचा अपमान- ओवैसी\nदिल्लीच्या तबलिगी मरकजबद्दल रोज TV वर दाखवायची गरज काय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/show/1925", "date_download": "2020-04-07T17:15:18Z", "digest": "sha1:KIIR2OQEE2CGNJEXSLZUAS2LIG4POZV7", "length": 2506, "nlines": 46, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "आरंभ : सप्टेंबर २०१८| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nआरंभ : सप्टेंबर २०१८ (Marathi)\nआरंभ... नव्या साहित्य युगाचा... नवे साहित्य युग म्हणजे नक्की काय या मासिकाचे वैशिष्ट्य तरी काय आहे या मासिकाचे वैशिष्ट्य तरी काय आहे किंवा मराठीमध्ये अनेक मासिक आधीपासूनच उपलब्ध असताना हे मासिक कोणत्या हेतूने काढले असावे असे अनेक प्रश्न वाचकांच्या मनात येणे स्वाभाविक आहे. तर त्या प्रश्नांची उत्तरे देखील तशीच आहेत. READ ON NEW WEBSITE\nवर्ष १, अंक ७\nमी पाहिलेले दशावतारी नाटक\nआरंभ : जानेवारी २०१८\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/governor-bhagat-singh-koshyari-urges-new-generation-to-be-ready-for-fly-agriculture-and-science/", "date_download": "2020-04-07T17:23:41Z", "digest": "sha1:2VLND2QI67QOZOV7XXAA7DSHB7FG5GG2", "length": 15542, "nlines": 86, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "कृषी व विज्ञान क्षेत्रात भरारीसाठी नव्या पिढीने सज्ज होण्याचे आवाहन", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nकृषी व विज्ञान क्षेत्रात भरारीसाठी नव्या पिढीने सज्ज होण्याचे आवाहन\nअहमदनगर: भारत हा कृषीप्रधान देश असून प्राचीन काळात या देशाने जगासमोर आदर्श ठेवला. तोच वारसा आपल्या सर्वांचा आहे. दुर्दैवाने परकीय गुलामगिरीत आपण तो वारसा विसरलो. आता पुन्हा एकदा त्या संपन्न वारशानुसार अनुकरण करण्याची गरज आहे. कृषी, विज्ञान क्षेत्रात पुन्हा भरारी घेऊन जगाचे नेतृत्व करण्यासाठी नव्या पिढीने सज्ज झाले पाहिजे. त्यासाठी कृषी पदवीधरांनी दृढ निश्चय, अनुशासन आणि प्रामाणिक कष्ट या त्रिसुत्रीचा अवलंब केला तर यश निश्चित मिळेल, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.\nमहात्मा फुले कृषि विद्यापीठाचा चौतीसावा पदवीप्रदान समारंभ पार पडला. त्यावेळी राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी स्नातकांना अध्यक्षस्थानावरुन मार्गदर्शन केले. व्यासपीठावर कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा, अधिष्ठाता (कृषी) डॉ. अशोक फरांदे, कुलसचिव सोपान कासार, कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ.दिलीप पवार याचबरोबर महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष हरिभाऊ जावळे, विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्य प्रकाश गजभिये, तुषार पवार, नाथाजी चौगुले, सुनिता पाटील, डॉ. पंकजकुमार महाले, दत्तात्रय पानसरे, विभागीय वनाधिकारी कीर्ती जमदाडे, संशोधन संचालक तथा विस्तार शिक्षण संचालक डॉ. शरद गडाख आणि विद्या शाखेचे उपकुलसचिव पी. टी. सुर्यवंशी उपस्थित होते.\nराज्यपाल कोश्यारी म्हणाले, आपल्या भारताचा इतिहास हा खूप समृद्ध आहे. भारतातील छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, स्वामी विवेकानंद यांनी जगात भारताचा गौरव वाढविला. आज सर्व जग भारताकडे आशेने बघत आहे. योगाची संकल्पना ही भारताने संपूर्ण जगाला दिलेली अमुल्य अशी भेट आहे. गौरवशाली परंपरा असलेल्या आपल्या भारत देशाला अजून पुढे न्यायचे असेल तर आपल्या सर्वांना नाविन्यपूर्ण असे संशोधन करावे लागेल. हा देश शेतकऱ्यांचा आणि कृषी पदवीधरांचा आहे. कृषी पदवीधरांनी नोकरीच्या मागे न लागता नोकरी देणारे झाले पाहिजे, असे ते म्हणाले.\nयावेळी त्यांच्या हस्ते पदवी प्रदान करण्यात आल्या. यामध्ये 52 विद्यार्थ्यांना पीएच.डी., 308 विद्यार्थ्यांना पद्व्युत्तर पदवी व 4,707 विद्यार्थ्यांना पदवी असे एकूण 5,067 पदव्या प्रदान करण्यात आल्या. सन 2018-19 मध्ये बी.एस्सी. (कृषी) पदवीत प्रथम आलेल्या मोहीनी अशोक जगताप, बी.एस्सी. (उद्यानविद्या) मध्ये प्रथम आले���्या गायत्री पांडुरंग चव्हाण, कृषी अभियांत्रिकीमध्ये प्रथम आलेला अभिजीत राजेंद्र जाधव यांना सुवर्णपदक व इतर यशस्वी विद्यार्थ्यांना पदके प्रदान करण्यात आली.\nयावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा यांनी विद्यापीठाचा कृषी शिक्षण, संशोधन व विस्तार शिक्षणाचा अहवाल सादर केला. ते म्हणाले, यावर्षी विद्यापीठाने विविध पिकांचे आठ वाण, एक कृषी यंत्र व औजारे आणि एकूण 4 तंत्रज्ञान शिफारशी विकसित करुन शेतकऱ्यांसाठी प्रसारीत केलेल्या आहेत. विद्यापीठाने आत्तापर्यंत विविध पिकांचे 263 वाण, 36 कृषीयंत्रे व अवजारे आणि 1,518 तंत्रज्ञान शिफारशी शेतकऱ्यांना दिल्या आहेत. राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्पांतर्गत अद्ययावत कृषी हवामान व जल व्यवस्थापन हा रु. 19.90 कोटीचा प्रकल्प सन 2017-18 ते 2020-21 या कालावधीकरीता मंजूर केलेला असून त्या अंतर्गत पदव्युत्तर आचार्य पदवी तसेच पदविका अभ्यासक्रम लवकरच सुरु करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.\nपदवीप्रदान समारंभापूर्वी विद्यापीठात आगमन झाल्यानंतर राज्यपाल कोश्यारी यांनी कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्रातील प्रदर्शनाला भेट देऊन विविध बाबींची माहिती घेतली. दरम्यान, सकाळी मुंबईहून कृषी विद्यापीठाच्या हेलीपॅडवर आगमन झाल्यानंतर जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, कुलगुरु डॉ. के.पी. विश्वनाथा, जिल्हा पोलीस अधीक्षक ईशू सिंधू यांनी त्यांचे स्वागत केले.\nसमारंभाला विद्यापीठाचे विद्या परिषद सदस्य, माजी कुलगुरू डॉ. किसनराव लवांडे, डॉ. व्यंकट मायंदे, अपर पोलीस अधीक्षक सागर पाटील, कृषी संचालक कैलास कोते, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजीराव जगताप, नियंत्रक विजय कोते, विद्यापीठ अभियंता मिलिंद ढोके, कृषीभूषण सुरसिंग पवार, सहयोगी अधिष्ठाता, विभाग प्रमुख, अधिकारी, शास्त्रज्ञ, प्रगतीशील शेतकरी, विद्यार्थी व विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. बापुसाहेब भाकरे आणि डॉ. आनंद सोळंके यांनी केले.\nBhagat Singh Koshyari भगत सिंह कोश्यारी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी rahuri पदवीप्रदान Convocation\nपंतप्रधान किसान योजना : ७ हजार ३८४ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा - केंद्र\nराज्यात वाढला उन्हाचा पारा; बहुतांश भागात तापमान ३६ अंशांच्या वर\nमंदीतही अमूल ने केले शेतकऱ्यांचे २०० कोटींचे पेमेंट\nराज्या��� सर्वत्र मीठाचा पुरेसा पुरवठा\nराज्यात औषधे, अन्नधान्य आणि भाजीपाल्याच्या तुटवडा नाही\n ऑनलाईन सुरु करा भाजीपाला अन् फळे विक्रीचा व्यवसाय ; कमवा मोठा नफा\nअवर्षणग्रस्त खेड्यातील विद्यार्थ्यांना परीक्षा फी माफी/फी ची प्रतीपूर्ती या योजनेसाठी निधी वितरणास प्रशासकीय मान्यता देणेबाबत\nमागणी क्र. डी-5 मुख्यलेखाशिर्ष 2404 दूध अनुदानाकरीता सन 2019-2020 मधील सुधारित अंदाजामध्ये मंजूर निधी वितरणाबाबत\nनवीन राष्ट्रीय बायोगॅस व सेंद्रीय खत कार्यक्रमांतर्गत सन 2019-2020 साठीचे अनुदान वितरीत करण्याबाबत\nनिधी वितरण-शासन घोषित पीकनिहाय किमान आधारभुत किंमत ही विहित कालावधीतील कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आधारीत दरापेक्षा जास्त असल्यास त्यामधील फरकाची रक्कम बिजोत्पादक शेतकऱ्यांना देण्याबाबत\nकिमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत हंगाम 2019-20 मध्ये महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघास नाफेडच्या वतीने करण्यात येणाऱ्या तूर खरेदीचे चुकारे शेतकऱ्यांना अदा करण्यासाठी उभारावयाच्या रु. 200 कोटीच्या कर्जास शासन हमी देणेबाबत\nराज्यातील चार कृषि विद्यापीठांना सन 2019-20 या आर्थिक वर्षात सुधारीत अंदाजानुसार कार्यक्रमांतर्गत योजनांचे अनुदान वितरीत करण्याबाबत\nसन 2019-20 या आर्थिक वर्षाचे मंजूर सुधारीत अंदाज वितरीत व खर्च करण्याबाबत कृषि विभाग (कृषि, फलोत्पादन व विद्यापीठे) 2019-20\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/others/green-manure-and-soil-health/", "date_download": "2020-04-07T16:24:56Z", "digest": "sha1:RXYXE5G7GTJNONVCISZLGQZZNAV7RI2G", "length": 22272, "nlines": 157, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "मातीचे आरोग्य आणि हिरवळीचे खते", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nमातीचे आरोग्य आणि हिरवळीचे खते\nजमिनीचा पोत टिकविण्यासाठी व पिकांचे उत्पादन वाढविण्यासाठी हिरवळीच्या खताला अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. दिवसेंदिवस रासायनिक खतांच्या किंमतीत वाढ होत आहे. रासायनिक खतांच्या अवाजवी व अयोग्य वापरामुळे जमिनीची सुपिकता व उत्पादनक्षमता बिघडली आहे. अशा परिस्थितीत जमिनीची सेंद्रिय खताची गरज भागवावयाची असेल तर हिरवळीची खते हा योग्य पर्याय आहे. हिरवळीचे खत म्हणजे वनस्पतीचे हिरवे अवशेष जमिनीत वाढवून किंवा बाहेरून आणून जमिनीत गाडणे किंवा वनस्पतींच्या हिरव्या अवशेषावरून तयार झालेले खत होय.\nहिरवळीच्या खतां���ध्ये ह्युमस नावाचे सेंद्रिय द्रव्य असते, त्यामुळे मातीला काळा रंग येतो.\nहिरवळीच्या खतामधील सेंद्रिय द्रव्यांमुळे जमिनीतील सूक्ष्म जिवाणुंना अन्नद्रव्याची उपलब्धता वाढते. परिणामी जिवाणुंची वाढ भरपूर होऊन त्यांची कार्यशक्ती जोमाने वाढते. जमिनीतील पोषक द्रव्ये रासायनिक क्रियेने विरघळून ती पिकांना सुलभ स्थितीत प्राप्त होतात.\nलवकर कुजणारी हिरवळीची खते वापरल्यामुळे एकूण नत्र, उपलब्ध स्फुरदचे प्रमाण आणी एझोटोबॅक्टरसारख्या जीवाणुंचे प्रमाण वाढते.\nजमिनीत टिकून राहणाऱ्या कणसमूहांचे प्रमाण वाढते.\nजमिनीची जलधारणा क्षमता वाढते. त्याचप्रमाणे पावसाच्या पाण्यामुळे होणारी जमिनीची धूपही कमी होते.\nसेंद्रिय पदार्थांमुळे माती रवेदार होण्यास मदत होते. त्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत साचून न राहता. त्याचा निचरा लवकर होतो. हलक्या जमिनीत देखील सेंद्रिय पदार्थांमुळे पाणीधारण करण्याची क्षमता वाढते.\nद्विदल वर्गातील हिरवळीची पिके ही हवेतील नत्र शोषून घेतात आणि ते नत्र जमिनीत साठविले जाऊन ते पुढील पिकांना उपलब्ध होते.\nक्षार जमिनीत हिरवळीचे पीक गाडण्यामुळे जमिनीतील क्षार कमी होऊन त्या जमिनी लागवडीखाली आणता येतात.\nहिरवळीच्या खताची पिके जमिनीत असेंद्रिय स्फुरदाचे सेंद्रिय स्फुरदात रूपांतर करतात व जमिनीतील स्फुरदाची उपलब्धता वाढवितात.\nहिरवळीच्या पिकांच्या दाट वाढीमुळे तणांचा नायनाट होण्यास मदत होते.\nहिरवळीच्या खतांसाठी योग्य असलेली पिके:\nजमिनीचे एक प्रकारचे पुनरुज्जीवन करण्याकरिता आपल्या देशामध्ये ताग मोठ्या प्रमाणावर पेरतात. मान्सूनच्या पावसावर तयार होणारे हे पिक आहे. हे पीक फारच झपाट्याने वाढते. १ ते २ मीटर उंच वाढण्यासाठी जास्तीत जास्त ६ ते ८ आठवड्यांचा कालावधी पुरेसा होतो. जमिनीत ओलावा भरपूर असल्यास हे पीक लवकर कुजते. ताग पिकाच्या दाट हिरवळीमुळे जमिनीत ओलावा कायम टिकून रहात आहे. तसेच आर्द्रतेचे प्रमाण वाढत आहे.\nचवळी, कुलथी आणि तूर ह्या पिकांचा थोड्या फार प्रमाणात हिरवळीच्या खतांसाठी वापर होतो. ही पिके द्विदल व दाळवर्गीय असल्याने यांच्या मुळांवर गाठी असतात व त्यामुळे नत्र स्थिरीकरण चांगले होते.\nहिरळीचे खत तयार करण्यासाठी ताग व चवळी नंतर हे तिसरे महत्त्वाचे पिक आहे. हे पिक अनुकूल परिस्थिती नसतानाही उत्तम व���ढते. ज्या जमिनी जास्त क्षारयुक्त किंवा ओलावा धरून ठेवतात अशा जमिनीत देखील हे पिक जोमाने वाढते व याचे उत्तम प्रकारचे हिरवळीचे खत तयार होते.\nगवार ह्या डाळवर्गीय पिकाच्या खतापासून पिकांच्या मुळावरील गाठीतील जीवाणू वातावरणातील नत्राचे रूपांतर दुसऱ्या स्वरूपात करून तो इतर पिकांना उपलब्ध करून देण्याचे काम करते. तसेच हिरवळीच्या खताने जमिनीमधील सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण वाढते.\nप्रति हेक्टरी उपलब्ध नत्र (किलो)\nकोणत्याही प्रकारची पाण्याचा चांगला निचरा होणारी जमिन\nहलकी ते मध्यम काळी\nहिरवळीचे खत तयार करण्याची पद्धत:\nहिरवळीच्या खत पिकांपासून जास्तीत जास्त फायदा करून घ्यावयाचा असल्यास पीक पेरण्यापासून ते जमिनीमध्ये गाडेपर्यंत ज्या निरनिराळ्या मशागती कराव्या लागतात, त्याबाबतची संपुर्ण माहिती असणे आवश्यक आहे. कारण यावरच पुढील पिक चांगले येणे अवलंबून असते.\nहिरवळीच्या खत पिकांची पेरणी अशावेळी केली पाहिजे की ते पिक जमिनीत दाबल्यावर कुजून जाऊन पुढील पिकाला त्यापासून जास्तीत जास्त फायद होईल. पिकाची प्रेरणी व जमिनीत दाबणी अशावेळी व्हावयास हवी की जेणेकरून हिरवळीच्या खतापासून मिळणारी मुलद्रव्ये जमिनीतून निचऱ्याद्वारे अथवा अन्य कारणांनी निघून जाणार नाहीत, तसेच हिरवळीच्या खत पिकांची कुजण्याचीही क्रिया होईल. हिरवळीचे खत चांगले होण्यासाठी फोकावयाचे वा पेरावयाचे बी जर्मिनेटर व प्रोटेक्टंटच्या द्रावणामध्ये प्रक्रिया करून वापरावे म्हणजे उगवण व वाढ लवकर एकसारखी होते. कल्पतरू एकरी १०० किलो वापरावे.\nताग, धैंचा, उडीद, मूग या हिरवळीच्या खत पिकांची पेरणी करण्यास उत्तम वेळ म्हणजे जून किंवा जुलैची सुरुवात होय. मान्सून चालू होण्याअगोदरच पिक जोमाने वाढले म्हणजे मान्सूनच्या पावसामुळे ते जमिनीवर लोळणार नाही.\nहिरवळीचे खत पिक जमिनीत गाडण्याची वेळ सर्वसाधारणपणे पिक फुलोऱ्यात यावयास लागल्यानंतर गाडणे हितकारक ठरते. कारण त्यावेळी पिक सर्वसाधारणपणे आठ आठवड्यांचे असून त्याची भरपूर वाढ झालेली असते व झाडे टणकही झालेली नसतात.\nहिरवळीचे खत कुजण्याची क्रिया:\nहिरवळीचे खत जमिनीत गाडल्यानंतर अनेक प्रकारच्या जिवाणूंच्या कार्यामुळे हे पिक सडून जाते. जलद कुजण्याची क्रिया ही पुढील गोष्टींवर अवलंबून असते.\nपावसाळ्याच्या प्रमाणावर व केव्हा पाऊस पडतो यावर\nहिरवळीच्या पिकांची घटक द्रव्ये\nजिवाणूंना जमिनीतील लागणाऱ्या असेंद्रिय अन्न द्रव्यांच्या प्रमाणावर अवलंबून असते.\nतसेच पीक किती खोलवर दाबले यावर कुजण्याच्या क्रियेचा वेग अवलंबून राहतो. हलक्या जमिनीमध्ये पिक थोडे जास्त खोलवर गाडावे.\nहिरवळीचे खत पीक गाडणे व दुसरे पीक पेरणे यामधील अनुकूल कालावधी. हिरवळीचे पिक गाडणे व दुसरे पिक पेरणे यामधील कालावधी फार महत्त्वाचा आहे. सेंद्रिय पदार्थ संपुर्णपणे व्यवस्थित कुजून नत्राचे रूपांतर नायट्रेटमध्ये झाल्यानंतर दुसऱ्या पिकाची पेरणी करणे योग्य ठरते. संशोधनावरून असे दिसून आले आहे, की व्यवस्थित कुजण्यास आठ आठवड्यांचा तरी कालावधी लागतो. पण कुजण्याचा कालावधी हा पिकांच्या लुसलुसीत व कोवळेपणावर अवलंबून असतो.\nउत्तम हिरवळीच्या खताच्या पिकांचे गुणधर्म:\nहिरवळीचे पिक कमी कालावधीत वाढणारे आणि भरपूर पालेदार व हिरवेगार असावे.\nपिक सुरुवातीच्या वाढीच्या काळात भरपूर वाढणारे असावे, जेणेकरून तणांचा नायनाट होण्यास मदत होईल.\nपिकांचे खोड कोवळे आणि लुसलुसीत असावे, म्हणजे कुजण्याची क्रिया लवकर होते.\nहिरवळीचे पिक द्विदल वर्गातील असावे, म्हणजे वातावरणातील नत्र स्थिर होण्यास मदत होते.\nपिकांची मुळे खोलवर जाणारी असावीत, जेणेकरून जमिनीखालच्या थरातील अन्नद्रव्ये वरच्या थरांपर्यंत शोषून आणतील.\nपिक हलक्या जमिनीवर व कमी पाण्यावर जोमाने वाढणारे असावे.\nअशाप्रकारे वरील सर्व बाबींचा विचार करता शेतकऱ्यांनी हिरवळीच्या खतांचा वापर केल्यास पिकांच्या उत्पादनात निश्चितच वाढ होईल. त्यामुळे हिरवळीची खतपिके घेणे ही काळाची गरज आहे. शेतकरी बंधुंनी कमीत कमी ३ वर्षातून एकदा हिरवळीचे पिक जमिनीत गाडल्यास उत्पादनात निश्चितच वाढ होऊन जमिनीतील अन्न घटक पिकास सहज उपलब्ध होतील.\nGreen Manure soil माती हिरवळीची खते गिरिपुष्प चवळी मुग उडीद ताग धैंचा सुपीक\n पोस्ट ऑफिस किसान विकास पत्र योजना ; करा गुंतवणूक अन् मिळवा दुप्पट रक्कम\nकाय आहे शेतकऱ्यांना अन् व्यापाऱ्यांना जोडणारे 'ई-नाम पोर्टल' ; कसा होईल बळीराजाला फायदा\nपंतप्रधान गरीब कल्याण पॅकेज : एप्रिल महिन्यातच येणार महिलांच्या बँक खात्यात पैसे\nअटल पेन्शन योजनेचा कसा घ्याल लाभ ; जाणून काय आहे या योजनेचा फायदा\n'किसान क्रेडिट कार्ड' : शेतकऱ्यांची आर्थ���क सहाय्यता करणारा साथी ; विना तारण घ्या १ लाखाचे कर्ज\nअवर्षणग्रस्त खेड्यातील विद्यार्थ्यांना परीक्षा फी माफी/फी ची प्रतीपूर्ती या योजनेसाठी निधी वितरणास प्रशासकीय मान्यता देणेबाबत\nमागणी क्र. डी-5 मुख्यलेखाशिर्ष 2404 दूध अनुदानाकरीता सन 2019-2020 मधील सुधारित अंदाजामध्ये मंजूर निधी वितरणाबाबत\nनवीन राष्ट्रीय बायोगॅस व सेंद्रीय खत कार्यक्रमांतर्गत सन 2019-2020 साठीचे अनुदान वितरीत करण्याबाबत\nनिधी वितरण-शासन घोषित पीकनिहाय किमान आधारभुत किंमत ही विहित कालावधीतील कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आधारीत दरापेक्षा जास्त असल्यास त्यामधील फरकाची रक्कम बिजोत्पादक शेतकऱ्यांना देण्याबाबत\nकिमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत हंगाम 2019-20 मध्ये महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघास नाफेडच्या वतीने करण्यात येणाऱ्या तूर खरेदीचे चुकारे शेतकऱ्यांना अदा करण्यासाठी उभारावयाच्या रु. 200 कोटीच्या कर्जास शासन हमी देणेबाबत\nराज्यातील चार कृषि विद्यापीठांना सन 2019-20 या आर्थिक वर्षात सुधारीत अंदाजानुसार कार्यक्रमांतर्गत योजनांचे अनुदान वितरीत करण्याबाबत\nसन 2019-20 या आर्थिक वर्षाचे मंजूर सुधारीत अंदाज वितरीत व खर्च करण्याबाबत कृषि विभाग (कृषि, फलोत्पादन व विद्यापीठे) 2019-20\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/taxonomy/term/2037", "date_download": "2020-04-07T16:18:45Z", "digest": "sha1:GW2LJV24KRXYRYNN6QOFPWTU5DWDMGJ5", "length": 4485, "nlines": 42, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "तुंग गाव | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nअंधांना दृष्टी मिळवून देणारे गुरुजी\nसांगली जिल्ह्यातील तुंग हे गाव. या गावामध्ये ग्राम स्वच्छता अभियान यशस्वीपणे राबवण्यात तेथील गावकऱ्यांच्या 'जिव्हाळा ग्रूप'चा सिंहाचा वाटा आहे. जिव्हाळा ग्रूपचे संस्थापक सदस्य आहेत कृष्णात पाटोळे. पाटोळे हे पेशाने शिक्षक आहेत. पण त्यांनी केवळ शाळा एके शाळा असे न करता लोकसेवेचे व्रत घेतले. पाटोळे गुरुजी अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्यक्रम, रोगनिदान शिबिरे, एड्सबाबत जनजागृती शिबिरे, जटानिर्मूलन कार्यक्रम असे अनेक उपक्रम 1999 सालापासून राबवत आहेत. त्यांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात एकाच दिवशी तब्बल पाचशे सहासष्ट व्यक्तींनी रक्तदान केले. लहानशा खेड्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर रक्तदान करण्यासाठी गावकरी सहभागी होणे ही पाटोळे गुरुजींनी केल���ल्या लोकजागृतीची पावतीच म्हणावी लागेल\nतुंग गावाला यशवंत ग्राम किताब, महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम पुरस्कार, निर्मळ ग्राम पुरस्कार असे काही सन्मान मिळाले आहेत. गुरुजींचे ग्राम स्वच्छता अभियानासंदर्भातील कृतिप्रवण विचार स्पष्ट व ठोस आहेत. ते 'स्वच्छतादूत' या पुस्तिकेचे संपादक सदस्य होते.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.fikarnot.online/Encyc/2019/10/21/Yongistan-get-up-and-vote-.html", "date_download": "2020-04-07T17:34:35Z", "digest": "sha1:2627X5VBD4JOXRA55XWHIWRHG5VNHIYZ", "length": 3395, "nlines": 8, "source_domain": "www.fikarnot.online", "title": " तरुणांनो जागे व्हा.. पुढे या आणि मतदान करा !! - Fikarnot", "raw_content": "तरुणांनो जागे व्हा.. पुढे या आणि मतदान करा \nआज महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकींसाठी मतदान आहे. आणि एक तरुण म्हणून आपण सगळ्यांचेच हे कर्तव्य आहे की एक चांगले सरकार निवडण्यासाठी, आपले भविष्य निवडण्यासाठी मतदान करण्याचे. आजच्या दिवशी आपण सगळ्यांना आपला हा हक्क बजावला पाहीजे आणि मतदान करुन महाराष्ट्र राज्य आणि देशाच्या प्रगतीसाठी आपले देखील योगदान दिले पाहीजे.\nआता पर्यंत महाराष्ट्रात केवळ ३२ टक्के मतदान झाले आहे. मतदानाचे प्रतिशत वाढले तरच चांगले सरकार निवडण्यास मदत होईल. आपण आपले भविष्य निवडतोय त्यामुळे आपण पूर्ण विचार करून मतदान करायला पाहिजे.\nमतदान कुणाला करतोय हे जितके महत्वाचे आहे, तितकेच महत्वाचे ‘मतदान करणे’ आहे. कारण जो पर्यंत आपण मतदानासाठी पुढे येत नाही तोवर आपण कुणाला मत द्यायचे याबद्दल बोलूच शकत नाही. नंतर नावं ठेवणं, चुका काढणं सोप्प असतं, त्यामुळे आधीच मतदान करा आणि आपले कर्तव्य पार पाडा.\nआपल्या सर्व रोल मॉडेल्स मग ते सिने जगतातील अभिनेते मंडळी असू देत नाही तर सचिन तेंडुलकर, महेश भूपती असू देत, राजकीय नेते असू देत नाहीतर कलावंत सर्वांनीच आपापल्या सोशल मीडिया वरुन मतदान केल्याचे पोस्ट्स शेअर केले आहेत. तुम्ही देखील मतदान करा, आपला फोटो पोस्ट करा आणि आम्हाला टॅग करा. चला सगळ्यांनी मिळून मतदानाप्रती जागरुकता पसरवण्यात मदत करावी.\nतरुणांनो जागे व्हा.. मतदान करा.. आपला हक्क बजवा… आपले भविष्य निवडा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/i161120200915/view", "date_download": "2020-04-07T17:00:18Z", "digest": "sha1:IP4L7G4DX5CK6X5F7AVXIPPTBXQU7ZXK", "length": 13685, "nlines": 137, "source_domain": "www.transliteral.org", "title": "श्री निरंजन रघुनाथांचे ग्रंथ", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री निरंजन रघुनाथांचे ग्रंथ|\nश्री निरंजन रघुनाथांचे ग्रंथ\nश्री निरंजन रघुनाथांचे ग्रंथ\nनिरंजन स्वामी कृत अभंग\nनिरंजन स्वामीकृत मराठी पदें.\nनिरंजन स्वामीकृत श्रीरघुनाथ चरित्र\nनिरंजन स्वामीकृत स्फुट आर्या\nश्री निरंजन रघुनाथांचे ग्रंथ\nवेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.\nवेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.\nनिरंजन स्वामी कृत अभंग\nवेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.\nश्री ज्ञानेश्वर विरचित - अनुभवामृत\nवेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.\nवेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.\nनिरंजन कृत - केशवचैतन्यकथातरु\nवेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.\nनिरंजन स्वामीकृत मराठी पदें.\nवेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.\nनिरंजन स्वामीकृत श्रीरघुनाथ चरित्र\nवेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.\nनिरंजन कृत - साक्षात्कार\nवेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.\nनिरंजन कृत - स्वात्मप्रचीती\nवेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्���क्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.\nवेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.\nवेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.\nवेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.\nवेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.\nनिरंजन स्वामीकृत स्फुट आर्या\nवेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.\nवेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.\nवेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.\nवेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.\nवेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.\nवेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.\nशासकीय ग्रंथालय, ग्रंथ क्र. १४१\n॥ ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय ॥\nश्री निरंजन रघुनाथांचे ग्रंथ.\nतुझी कविता वाचितां अन्य तेही धन्य होतील पैं ॥१॥\n[ स्वात्मप्रचीति ५- ६८ ]\nयशवंत व्यंकतेश कोल्हटकर, बी. ए., एल्. एल्.बी.\nसंत ज्ञानेश्वरांनि हे म्हटले आहे का \nश्रीसिद्धचरित्र - अध्याय चाळिसावा\nश्रीसिद्धचरित्र - अध्याय एकोणचाळिसावा\nश्रीसिद्धचरित्र - अध्याय अडतिसावा\nश्रीसिद्धचरित्र - अध्याय सदतिसावा\nश्रीसिद्धचरित्र - अध्याय छत्तिसावा\nश्रीसिद्धचरित्रातील आणखी कांहीं ठळक पैलू\nश्रीसिद्धचरित्रांतील कवित्व आणि रसिकत्व\nश्रीविश्वनाथ, गणेशनाथ आणि स्वरुपनाथ \nश्रीज्ञानोबा माउलींचा ` वंशविस्तार '\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://yetaajaataa.blogspot.com/2015/07/blog-post.html", "date_download": "2020-04-07T17:21:14Z", "digest": "sha1:QXH3SAXCZNALZZT56PHEPFG73CKBSZHV", "length": 8461, "nlines": 227, "source_domain": "yetaajaataa.blogspot.com", "title": "येता जाता: रूप बिलोरी", "raw_content": "\n'तुष्की नागपुरी' च्या येताजाता ब्लाग वर आपले स्वागत आहे. या सर्व कविता सोबत दिलेल्या छायाचित्राच्या अनुषंगाने सुचलेल्या कविता आहेत. छायाचित्र डोळ्यासमोर आले त्या वेळेला काहीच न ठरवता जे लिहिल्या गेले त्या या कविता आहेत. सर्व छायाचित्र उपलब्ध करून देणाऱ्यांचा तुष्की नागपुरी मनःपूर्वक आभारी आहे.\nमंगळवार, १४ जुलै, २०१५\nउफ्फ तुझे हे रूप बिलोरी\nचित्त पाखरू फसले गं\nकुठं जाईना काही खाईना\nनाग मनाला डसले गं\nभान तयाला कसले गं\nनजर रोखूनी तुझे पहाणे\nबाण दिलावर धसले गं\nतू हसल्यावर घाव बिथरुनी\nखोल गोड ठसठसले गं\nतुला पाहता नशीब माझे\nधुंद होऊनी हसले गं\nविचार असले तसले गं\nनागपूर, १४ जुलाई २०१५, ०१:००\nप्रेषक: Tushar Joshi वेळ ८:०४ म.पू.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nपाहिले होते तुला मी\nतुझे नाव मनात येताच\nअनुवाद - मराठी कविता का हिंदी अनुवाद\nशब्द चित्र - हिंदी कविताएँ\nदीप्ती सूर्वे जाधव (2)\nसावळ्या मुलीची गाणी (3)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nसाधेसुधे थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://www.mehtapublishinghouse.com/author/ERNEST-HEMINGWAY.aspx", "date_download": "2020-04-07T16:33:48Z", "digest": "sha1:RERSQJVS2KO36JJYG6P6PEPWWU3EP4RA", "length": 8881, "nlines": 133, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "Product list", "raw_content": "\nपुरस्कार विजेती पुस्तके :\nशासनमान्य यादीतील पुस्तके :\nविसाव्या शतकातील श्रेष्ठ अमेरिकन कथा-कादंबरीकार अर्नेस्ट हेमिंग्वे यांचा जन्म अमेरिकेतील इलिनॉय राज्यातील ओक पार्क येथे झाला. वयाच्या अठराव्या वर्षी त्यांनी ‘कान्सास सिटी स्टार’ या वृत्तपत्रात वार्ताहर म्हणून कामास सुरुवात केली. १९२५ साली त्यांचे मिशिगनमधील बालपणीच्या अनुभवांवर आधारित पहिले महत्त्वाचे पुस्तक ‘इन अवर टाइम’ प्रकाशित झाले. १९२६ साली ‘द सन ऑल्सो राइझेस’ आणि १९२९ साली ‘अ फेअरवेल टू आम्र्स’ नावाच्या पहिल्या महायुद्धावर आधारीत कादंबऱ्या प्रकाशित झाल्या. यात ���हिल्या महायुद्धाच्या विध्वसंक अनुभवाने हताश झालेल्या तरूण पिढीचे चित्रण हेमिंग्वे यांनी केले आहे. १९३७ साली प्रकाशित ‘टू हॅव अँड हॅव नॉट’ ही कादंबरी आर्थिक मंदीच्या पाश्र्वभूमीची, ‘फॉर हूम द बेल टोल्स’ (१९४०) ही स्पॅनिश यादवी युद्धावर आधारीत महाकाव्यसदृश कादंबरी, ‘अॅक्रॉस द रिव्हर अँड इन्टू द ट्रीज’ (१९५०) ही दुसऱ्या महायुद्धानंतर एका प्रेमसंबंधांवर आधारीत कादंबरी, अशा विविध विषयांवर हेमिंग्वे यांनी विपुल लिखाण केले. हेमिंग्वे यांची ‘द ओल्ड मॅन अँड द सी’ ही सर्वोत्कृष्ट कादंबरी मानली जाते. त्यांनी सुमारे ५० कथा लिहिल्या असून त्यांचे तीन कथासंग्रह प्रसिद्ध झाले आहेत. १९५४ साली अर्नेस्ट हेमिंग्वे यांना साहित्यातील सर्वाधिक मानाचे नोबेल पारितोषिक मिळाले.\nकाही तरी चांगलं वाचावं म्हणून खूप दिवसांपूर्वी हे पुस्तक विकत घेतलं होतं. तीन चार पान वाचल्यानंतर मोहात पडावं असं काही वाटलं नाही मग सहा महिने पुस्तक कपाटात पडून होतं. आपलंच काही तरी चुकतंय असं समजून बाजूला ठेवून दिलं. काल हे पुस्तक पुन्हा हातात घेतल आणि पूर्वग्रह बाजूला सारून वाचायला सुरुवात केली. सुरुवातीला कच्च्या रस्त्यावर धीम्या गतीने गाडी चालावी तसा अनुभव आला. थोडं पुढे वाचत गेल्यावर मात्र गाडी गडकरींच्या एक्सप्रेस वेला लागल्यासारखा अनुभव आला. ७ तासात संपूर्ण १५० पान वाचून पुस्तक हाता वेगळं केलं. श्रीमंतांच्या घरात न बघलेल बरं, श्रीमंतांच्या घरात न बोललेलं बरं, श्रीमंतांचे उपद्व्याव न ऐकलेले बरे अशा काही घटना या पुस्तकात आहेत. मुख्यतः दुःख, प्रेम, भावना, वासना आणि तुटलेला संसार या विषया भोवती हि कादंबरी फिरते. जो पर्यंत आपण दुसऱ्याचे दुःख अनुभवत नाही तो पर्यंत आपण आपले दुःख चघळत बसतो, हा हि बोध या पुस्तकातून होतो. तसं ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त वि.स.खांडेकरांच्या कादंबरीबद्दल अभिप्राय देऊन आमच्या सारख्या पामरानी अकलेचे तारे न तोडलेले बरे. मला भाषा खूपच आवडली, काहीसा मृत्युंजय वाचल्यासारखा अनुभव होतो. सर्वांनी वाचावं अशी कादंबरी. ...Read more\nसर्व कथा भावनिक प्रकारातील काही विनोदी ढंगाच्या. बऱ्याच कथा स्त्री पात्रावर बेतलेल्या.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/politics/residents-of-south-mumbai-oppose-proposed-statue-in-heritage-area-of-shiv-sena-chief-balasaheb-thackeray-43280", "date_download": "2020-04-07T16:54:39Z", "digest": "sha1:IJAG2IMWIDMVUEXZC5AWXPC5QVWVQ53C", "length": 10557, "nlines": 121, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "बाळासाहेब ठाकरे यांच्या दक्षिण मुंबईतील पुतळ्याला विरोध | Mumbai", "raw_content": "\nबाळासाहेब ठाकरे यांच्या दक्षिण मुंबईतील पुतळ्याला विरोध\nबाळासाहेब ठाकरे यांच्या दक्षिण मुंबईतील पुतळ्याला विरोध\nदक्षिण मुंबईतील जागतिक वारसा असलेल्या भागात बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा उभारू नये, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे दक्षिण मुंबईतील एका रहिवासी संघटनेने केली आहे.\nBy मुंबई लाइव्ह टीम\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा दक्षिण मुंबईत उभारण्यात येणारा पुतळा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट (एनजीएमए) समोर प्रस्तावित आहे. दक्षिण मुंबईतील जागतिक वारसा असलेल्या भागात बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा उभारू नये, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे दक्षिण मुंबईतील एका रहिवासी संघटनेने केली आहे.\nफेडरेशन ऑफ रेसिडेंट ट्रस्ट्स (फोर्ट) या संघटनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून ही मागणी केली आहे. फेडरेशन ऑफ रेसिडेंट ट्रस्ट्स (फोर्ट) ही संघटना ओव्हल कुपरेज रेसिडेंट असोसिएशन (ओसीआरए), नरिमन पॉइंट चर्चगेट सिटीझन असोसिएशन (एनपीसीसीए) आणि ओव्हल ट्रस्ट या संघटनांनी शिखर संघटना आहे. ज्या ठिकाणावर बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा उभारला जाणार आहे, ते ठिकाण युनेस्को जागतिक वारशांच्या यादीत येते. या कारणामुळे मुख्यमंत्र्यांनी या पुतळ्यासाठी योग्य पर्यायी जागा शोधावी, अशी विनंती पत्रात करण्यात आली आहे.\nया ठिकाणाहून गेट वे ऑफ इंडियाकडे जाण्याचा मार्ग आहे. त्यामुळे येथे नेहमी वाहनांची गर्दी होऊन वाहतूक कोंडी होत असते. पुतळ्याची नियोजित जागा आणि पुतळ्याची उंची पाहता, या चौकातील वाहतुकीच्या नियमनावर लक्ष ठेवण्यात मोठे अडथळे निर्माण होतील, असं पत्रात म्हटलं आहे. नियोजित ठिकाणी पुतळा उभारला गेल्यास जागतिक वारसा यादीत समावेश असलेल्या या परिसराचे मूळ रूप बदलणार आहे, अशी प्रतिक्रिया एनपीसीसीएचे अध्यक्ष स्वार्न कोहली यांनी दिली आहे.\nदरम्यान, जागतिक वारसा असलेल्या ठिकाणी बाळासाहेबांचा पुतळा उभारू नये या तर्काला काहीएक अर्थ नसल्याचे, मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी म्��टलं आहे. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी केलेले सामाजिक कार्य नेहमीच लोकांच्या डोळ्यापुढे राहिले पाहिजे. याच कारणामुळे नियोजित जागी हा पुतळा उभारणे योग्य ठरेल, असं जाधव यांनी म्हटलं.\nराज्य मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर\nराज्यात लवकरच ५० शिवभोजन केंद्रावर १० रुपयात जेवण\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेदक्षिण मुंबईपुतळानॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टमुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nFree Kashmir चा अर्थ संज्या राऊत आणि बारक्या आदित्यला Free Internet वाटला, निलेश राणेंची टीका\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव, राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरेंचं नाव\nफडणवीसांच्या काळातील ६ महिन्यांच्या फाईल मागवल्या\nमिलिंद देवरा यांनी दिला मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा\nकेशरी रेशन कार्डधारकांनाही मिळेल सवलतीच्या दरात धान्य, मंत्रिमंडळाचा निर्णय\nलोकं १४ एप्रिलनंतर घरात राहण्याच्या मन:स्थितीत नाही- हसन मुश्रीफ\nहनुमानासारखं पर्वत उचलायला घराबाहेर पडू नका- अजित पवार\nराज्यात ५ दिवसांत १ लाख ६३ हजार मेट्रिक टन धान्याचं वाटप\n‘कोरोनाशी लढताना उद्धव ठाकरेंसारख्या सेनापतीची गरज’\nमुख्यमंत्र्यांच्या दारात पोहोचला कोरोना, मातोश्री परिसर सील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://thinkmaharashtra.com/user/6596", "date_download": "2020-04-07T17:24:37Z", "digest": "sha1:6BWJ6OK3XV4VQUB3O3D34CPBPF7JWJ5B", "length": 2635, "nlines": 40, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "अजित नरदे | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nअजित नरदे हे ‘साखर डायरी’ साप्ताहिकाचे संपादक आहेत. नरदे शेतकरी संघटनेत शरद जोशी यांच्यासोबत 1980 पासून काम करत होते. ते शेतकरी संघटनेचे माजी कोल्हापूर जिल्हाप्रमुख आहेत. त्यांनी वृत्तपत्रसृष्टीत साप्ताहिक-दैनिकांत काम केले आहे. त्यांनी मराठीतील बहुतेक वृत्तपत्रांत शेती अर्थव्यवस्थेवर लेख लिहिले आहेत.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://bigul.co.in/category/%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%A8/", "date_download": "2020-04-07T15:35:38Z", "digest": "sha1:SRTP3QIHSFVTI3IBPIIXAWL3SZIXUF2U", "length": 9828, "nlines": 170, "source_domain": "bigul.co.in", "title": "मनोरंजन – बिगुल", "raw_content": "\nअण्णा भाऊ नावाचा झंझावात\nव���शद्वेषाचा प्रश्न हाताळणाऱ्या सिनेमाला ऑस्कर\nकारचा गोरा ड्रायव्हर आणि काळा मालक यांच्यातलं घट्ट होत गेलेलं मैत्रीचं नाट्य दाखवणारा ग्रीन बुक यंदा सर्वोत्तम ऑस्कर चित्रपट ठरला....\nराज कपूर, व्ही.शांताराम पुरस्कार घोषित\nमुंबई : राज्य शासनाच्या वतीने दिला जाणारा चित्रपती व्ही.शांताराम जीवनगौरव आणि विशेष योगदान पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री, निर्माती तसेच दिग्दर्शिका श्रीमती...\nशमशाद बेगम : अनुनासिक स्वरातील कसदार आवाज\n'शमशाद बेगम'म्हणजे हिंदी चित्रपट सृष्टीतील एक अनुनासिक स्वरातील कसदार,अनोखा व दमदार आवाज होता. १९४० ते १९७० ही तीन दशके...\nसर्वसामान्य माणसांचा कवी : सुरेश भट\nमानवी मनोव्यापारांबरोबरच सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक अशा सर्वच क्षेत्रात ज्यांची लेखणी सातत्याने चौफेर चालत राहिली आणि सार्वकालिक श्रेष्ठ ठरणाऱ्या अनेक अजरामर...\nसुंदरला समजून घेण्यात आम्ही कमी पडलो\nसुंदर लटपटे ३४ वर्षांपूर्वी आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या माध्यमातून पहिल्यांदा संपर्कात आला आणि पुढे जीवलग मित्र झाला. अत्यंत कल्पक, प्रचंड हुशार.त्याच्या...\nतुला आता पाहतेच रे.. आयोगाचा इशारा\nटिव्ही का बघायचा असतो याचं एकही धड उत्तर लाखो टिव्ही बघणार्यांकडं नसेल. पण, टिव्ही दाखवणार्यांकडं मात्र त्याच परफेक्ट उत्तर असतं....\n‘इनाम दस हजार’ पाहिलाय\nज्योतिन गोएल दिग्दर्शित ‘इनाम दस हजार’ (१९८७) हा खूपच इंटरेस्टिंग सिनेमा आहे. चुकलेली ओळख आणि त्यातून नायकाला करावा लागणारा अनेक...\nदेव डी आणि मनमर्जिया…\nमनमर्जिया बघून चारेक महिने होऊन गेले. मुळात तो बघितला रिलीज झाल्यानंतर जवळपास महिन्याने. तोपर्यंत बऱ्याच जणांनी लिहिलेलं बरंच काही वाचून झालं...\n‘आनंदी गोपाळ’ हा समीर विद्वांस दिग्दर्शित नवा मराठी चित्रपट म्हणजे माणसाच्या जिद्दीचा अफाट प्रवास आहे. डॉ. आनंदी गोपाळ जोशी या...\n‘भाई : व्यक्ती की वल्ली (पूर्वार्ध)’ हा गेल्या महिन्यात प्रदर्शित झालेला, पु. ल. देशपांडे यांचं चरित्र सांगणारा, महेश वामन मांजरेकर...\nby अनुवाद: डॉ. राजेश पुसाळकर\nकार्यमूल्यांबाबतच्या दृष्टिकोनांतील फरक दाखवणाऱ्या एका जर्मन कथेचा हा अनुवाद...\nअसगर वजाहत यांच्या कथा\nकृष्णा: मानवी संस्कृतीचा समृद्ध प्रवाह\nन्याय वेळेवर मिळणे कधी सुरू होणार\nरडणारा कावळा अर्थात पुरुषाचे एकटेपण\nनाणार रिफायनरी: पिक्चर अभी बाकी है…\nप्रो कबड्डी – एक जमलेली खिचडी\nकरोना.. लढाईआधी समजून घ्या\nसंकलन : डॉ संजय लाखेपाटील १. प्रोटीन म्हणजे काय खूप सारे अमिनो ऍसिड एकत्र येऊन जेव्हा हायड्रोजन बॉण्डने (H-H) जोडले...\nघराशेजारील मंटो, की आमचे तात्या\nशिवराज आप्पासाहेब काटकर सआदत हसन मंटो…. वसंत केशव पाटील…. जरा जवळचं काहीतरी वाटतं ना वाटणारच…. मंटो बद्दल माहिती असलेल्या किंवा...\nनंदू गुरव नावात वसंत असला म्हणजे माणूस सदाबहार, हसराखेळता, मोकळाढाकळा असतोच असं नाही. तो बाभळीसारखा पण असतो. काटेरी, खरबडीत. वसंत...\n‘राज’कीय पश्चातापाचे अटळ भविष्य\nअमेय तिरोडकर राज ठाकरेंचं भाषण ऐकलं. लाईव्ह ऐकायला वेळ मिळाला नाही म्हणून रात्री उशिरा ऐकलं. एक चांगला नेता, योग्य आणि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97:Find_sources/autodoc", "date_download": "2020-04-07T16:43:40Z", "digest": "sha1:4VRRBRLQATURXGN2GD55CNYIHSBO3J7Y", "length": 3253, "nlines": 52, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विभाग:Find sources/autodocला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nविभाग:Find sources/autodocला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख विभाग:Find sources/autodoc या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nसाचा:स्रोत शोधा (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://punerispeaks.com/tag/maharashtra-politics/", "date_download": "2020-04-07T16:53:53Z", "digest": "sha1:5LIXQWRAUTNO27KZB6TPUMMKL4AENPLK", "length": 5719, "nlines": 80, "source_domain": "punerispeaks.com", "title": "maharashtra politics Archives - Puneri Speaks", "raw_content": "\nमहाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळ: महाराष्ट्र विकास आघाडी चे मंत्री व राज्यमंत्री यादी जाहीर, कोणाला कोणते खाते\nमहाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमं���ळ खातेवाटप अखेर जाहीर करण्यात आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण यादी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी … Read More “महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळ: महाराष्ट्र विकास आघाडी चे मंत्री व राज्यमंत्री यादी जाहीर, कोणाला कोणते खाते”\nशेतकऱ्यांना कर्जमाफी देताना चुका झाल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांची कबुली..\nशेतकऱ्यांना दिवाळीच्या मुहूर्तावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच्या हस्ते प्रमाणपत्रं वाटून कर्जमाफी करण्यात आलेली होती. दिवाळीच्या पूर्वी कर्जमाफी मिळावी, अशी लोकांची … Read More “शेतकऱ्यांना कर्जमाफी देताना चुका झाल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांची कबुली..”\n२०१९ ची तयारी लक्षात घेता भाजपचे शरद पवार यांच्याविरुद्ध अपप्रचाराचे कॅम्पेन सुरू….\nआजकाल इंटरनेटच्या जमान्यात जे टाकेल ते खपते याची प्रचीती आपल्याला रोजच्या घडामोडींवरून दिसून येते. जर कोणी बोलले की इकडे इकडे … Read More “२०१९ ची तयारी लक्षात घेता भाजपचे शरद पवार यांच्याविरुद्ध अपप्रचाराचे कॅम्पेन सुरू….”\nराज ठाकरे घेणार शरद पवारांची मुलाखत..\nराज हे कोणत्याही प्रकारची पूर्वकल्पना न देता ‘ठाकरी भाषेत’ प्रश्नांची चौफेर गोलंदाजी करणार आहेत. उत्सुकता पुण्यात ३ जानेवारीला होणाऱ्या कार्यक्रमाची … Read More “राज ठाकरे घेणार शरद पवारांची मुलाखत..”\nमोदी फक्त राजकारणासाठी ओबीसी जातीचा वापर करत आहेत- नाना पटोले\n“जेव्हा देशाचा पंतप्रधान मी निची जातीतून येतो असे बोलतो हा एक धक्काच आहे. कारण ज्यावेळी मी आवाज उठवला होता ओबीसी … Read More “मोदी फक्त राजकारणासाठी ओबीसी जातीचा वापर करत आहेत- नाना पटोले”\nजितेंद्र आव्हाड यांच्याकडून बदनामी करणाऱ्या व्यक्तीला मारहाण, आव्हाड यांचे स्पष्टीकरण\nपुणे शहरात संचारबंदी चे नवीन आदेश, शहरातील या भागात संचारास मनाई\nWHO च्या लॉकडाउन वाढणार या व्हायरल मॅसेज मागील सत्यता\nमराठी कविता: मराठी पोरांनी मार्क झुकेरबर्ग ला सुद्धा धुतले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.khabarbat.in/2019/02/26.html", "date_download": "2020-04-07T16:57:56Z", "digest": "sha1:UK3PFPK55D55ZPAECDUZPNU3YCBKGQN6", "length": 15491, "nlines": 118, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "पंतप्रधानांच्या हस्ते मेट्रोचे लोकार्पण होणार; अफवा - KhabarBat™", "raw_content": "\nHome नागपूर मेट्रो पंतप्रधानांच्या हस्ते मेट्रोचे लोकार्पण होणार; अफवा\nपंतप्रधानांच्या हस्ते मेट्रोचे लोकार्पण होणार; अफवा\nमेट्रो रेल्वेने प्रवास करण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. महामेट्रोची व्यावसायिक सेवा फेब्रुवारीअखेरीस किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणार आहे. खापरी ते सीताबर्डी १३ कि़मी. आणि लोकमान्यनगर ते सुभाषनगर सहा कि़मी. असे दोन टप्पे राहणार आहे. 26 फेब्रुवारी 2019 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रोचे लोकार्पण होइल, अशी बातमी काही वहिन्यानी दाखविले. मात्र, ती अफवाच आहे.\n*महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड*\nनागपूर मेट्रो रेल प्रकल्पाचे लोकार्पण दिनांक २६ फेब्रुवारी २०१९ रोजी होणार असून या कार्यक्रमा करता पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी येणार असल्याची चर्चा सोशल मीडिया आणि प्रसार माध्यम मध्ये सुरु आहे. पण असा कुठलाही कार्यक्रमा अद्याप ठरला नाही अश्या प्रकारची कुठलीही बातमी देतांना कृपया महा मेट्रोच्या अधिकाऱ्या कडून खात्री करून घ्यावी ही विनंती,मेट्रोने केली आहे.\nराज्य शासनाच्या २०१४ च्या जीआरनुसार महामेट्रोच्या नागपूर मेट्रो प्रकल्पात मेट्रोचे प्रवासी भाडे निर्धारित करण्यात आले आहे. त्यानुसार पहिल्या दोन कि़मी.करिता १५ रुपये निर्धारित करण्यात आल्याची माहिती महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित यांनी गुरुवारी पत्रपरिषदेत दिली.\nनागपुरातील वाढती लोकसंख्या आणि वाहनांची संख्येच्या अनुषंगाने निर्माण झालेली वाहतूक समस्या नागपूर मेट्रो प्रकल्पाच्या माध्यमातून सुटणार आहे. शहरात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी पेट्रोलच्या किमतीपेक्षा अर्ध्या तिकिटामध्ये प्रवास करणे शक्य आहे. याशिवाय मानसिक त्रासाची झंझट राहणार नाही. आॅटोमोटिव्ह चौक ते खापरी (मिहान) आणि प्रजापतीनगर ते लोकमान्यनगर या पूर्व-पश्चिम आणि उत्तर-दक्षिण मार्गावर जवळपास ३९ कि़मी. अंतरावर मेट्रो धावणार आहे. दीक्षित यांनी नागपूर मेट्रो रेल्वेत प्रवास करण्यासाठी कि़मी.नुसार किती भाडे लागेल, याची माहिती दिली. त्यानुसार दोन कि़मी.पर्यंत १५ रुपये, चार कि़मी.पर्यंत १९ रुपये, सहा कि़मी.पर्यंत २३ रुपये, नऊ कि़मी.पर्यंत २८ रुपये, १२ कि़मी.पर्यंत ३० रुपये, १५ कि़मी.पर्यंत ३४ रुपये, १८ कि़मी.पर्यंत ३६ रुपये, २१ कि़मी.पर्यंत ३९ आणि २१ पेक्षा जास्त कि़म���.करिता ४१ रुपये भाडे लागणार आहे. हे भाडे दुचाकी वा चारचाकीने प्रवास करण्यासाठी लागणाऱ्या इंधनाच्या किमतीपेक्षा अर्धे असल्याचा दावा दीक्षित यांनी केला आहे.\nTags # नागपूर # मेट्रो\nचंद्रपूर, नागपूर नागपूर, मेट्रो\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न राहणार आहे. काव्यशिल्प टीम ९१७५९३७९२५ ई- मेल - khabarbat1@gmail.com\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nअकोल्यात आढळला ‘पहिला पॉझिटिव्ह’ रुग्ण - १२३ पैकी ८६ जणांचे अहवाल प्राप्त, ८५ निगेटिव्ह; ३७ प्रलंबित पवन जाधव , अकोला,दि.७- जिल्ह्यात...\nदेशी दारू दुकानातुन देशी दारू च्या २२ पेटया व २१ बाटल्या ची चोरी - दारू पेटया व बाटलसह आरोपी व दोन अल्पवयीन बालक पकडले. कन्हान ता.प्र.दी.७ : – नागपुर जबलपुर महामार्गा वरील जुना पोष्टआफिस जवळील हरि हर देशी दारू दुकानातुन चो...\nशिरपुर,बलकुवे येथील राशन दुकानदार योगेश म.पाटील ग्राहकांना पुर्ण धान्य देत नाहीत किंवा छापील पावती ही देत नाहीत - > खोचक प्रश्न..अचूक उत्तर..संविधान द्वारे.. > Simple question..a precise answe ...By constitution.. > सरल सवाल..सटीक जवाब ... संविधान द्वारा ..\nब्रेकिंग न्यूज :- मोदींच्या दिमाखाच्या बत्तीला ऊर्जामंत्री नितीन राऊतने केले गुल संपूर्ण लाईट नाही होणार बंद संपूर्ण लाईट नाही होणार बंद - कोरोना अपडेट :- एकीकडे देशावर कोरोनाचे संकट असतांना पंतप्रधान नरेन्द्र मोदी हे आपल्या भाजप पक्षाच्या दिनांक 5 एप्रिलला 9 वाजून 9 मिनिटांनी 40 वर्ष पूर्ण झ...\n*येवला बोकटे येथील जागृत देवस्थान श्री काल भैरवनाथ यात्रा ह्या वर्षी रद्द* - येवला बोकटे येथील जागृत देवस्थान श्री काल भैरवनाथ यात्रा ह्या वर्षी रद्द* - येवला बोकटे येथील जागृत देवस्थान श्री काल भैरवनाथ यात्रा ह्या वर्षी रद्द येवला प्रतिनिधी/ विजय खैरनार येवला: ता.०३; नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील बो...\nवादळी पावसासह गारपीट झाल्याने मोठे नुकसान - विदर्भ वतन न्यूज पोर्टल, गोंदिया गोंदिया/ भंडारा – जवाहरनगर परिसरात गुरूवारी सायंकाळी वादळी पावसासह गारपीट\n म्हशीची किंमत 51 लाख - हिसार हरियाणामधील हिसार जिल्ह्यातील लिटणी गावात राहणारे शेतकरी सुखबीर ढांडा यांची जागतिक विक्रम केलेली मुऱ्हा जातीची म्हैस सरस्वतीला पंजाबच्या लुधियाना ...\nचंद्रपुरातील दारूबंदी उठवा:खासदार झाल्यानंतर बाळू धानोरकरांची पहिली मागणी\nचंद्रपुरातील दारुबंदीमुळे महसूल आणि रोजगार बुडाला आहे. त्यामुळे ही दारुबंदी तातडीनं उठवा अशी मागणी काँग्रेसचे राज्यातील एकमेव खासदार ...\nचंद्रपुरात भर दिवसा युवकाचा खून\nचंद्रपूर/प्रतिनिधी: धारदार शस्त्रांनी एका युवकावर वार करून त्याची निर्घृण हत्या केल्याची घटना शनिवारी चंद्रपुरातील घुटकाळा परिसरात दुप...\nचंद्रपूर; इंडोनेशिया वरून नागपूरला आलेल्या चंद्रपूरच्या व्यक्तीचा रिपोर्ट आला कोरोना पॉझिटिव्ह\nनागपुर/ललित लांजेवार: 39 वर्षीय चंद्रपूर येथील निवासी असलेला रुग्ण हा नागपुरात कोरोना पॉझिटिव आढळून आला आहे.हा रुग्ण इंडोनेशि...\nचंद्रपुर;ईरई नदीत कारसह युवक गेला वाहून\nवाहत्या पाण्यातून गाडी टाकणे युवकाला पडले महागात चंद्रपुर/ललित लांजेवार: वाहत्या पाण्यातून गाडी टाकणे एका युवकाला चांगलेच महागात पड...\nसंवेदना युवा मंच ने घेतला जल-संधारणाचा ध्यास\nउमेश तिवारी/कारंजा (घाडगे): कारंजा येथील संवेदना युवा मंच या सामाजिक ग्रुप ने समाजसेवेचा एक नवा ध्यास घेतला आहे. फक्त गावपातळीवर असले...\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न राहणार आहे. काव्यशिल्प टीम ९१७५९३७९२५ ई- मेल - khabarbat1@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A5-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B9%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%A3/", "date_download": "2020-04-07T16:38:26Z", "digest": "sha1:DE5VVWAXEA3IT5HGY637DRIHITLBF2Y3", "length": 10895, "nlines": 139, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "गोरक्षनाथ यात्रेहून परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला; अपघातात दोन ठार ! | Janshakti Newspaper", "raw_content": "\nकोरोना संशयित म्हणून 15 नवीन रुग्ण दाखल\nनवापूर शहरातील लोकांना गृहोपयोगी साहित्याचे वाटप\nप्रेरणादायी : बहीण भाऊंनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दिला १४ हजाराचा मदतनिधी\nमाजी आ. साहेबराव पाटलांकडून ६५ कुटूंब दत्तक\nशासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील २५ कर्मचार्यांना शो-कॉज\nनगरसेवक धिरज सोनवणे यांच्याकडून गरजूंना किराणा वाटप\nअटी न ठेवता सर्वांनाच सरसकट स्वस्त धान्य द्या\nरावेर लोकसभा मतदारसंघात खासदारांच्या स्वखर्चाने गरजूंना जेवण\nएरंडोल नगरपालिकेतर्फे सॅनिटायझर्सची फवारणी\nकोरोना संशयित म्हणून 15 नवीन रुग्ण दाखल\nनवापूर शहरातील लोकांना गृहोपयोगी साहित्याचे वाटप\nप्रेरणादायी : बहीण भाऊंनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दिला १४ हजाराचा मदतनिधी\nमाजी आ. साहेबराव पाटलांकडून ६५ कुटूंब दत्तक\nशासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील २५ कर्मचार्यांना शो-कॉज\nनगरसेवक धिरज सोनवणे यांच्याकडून गरजूंना किराणा वाटप\nअटी न ठेवता सर्वांनाच सरसकट स्वस्त धान्य द्या\nरावेर लोकसभा मतदारसंघात खासदारांच्या स्वखर्चाने गरजूंना जेवण\nएरंडोल नगरपालिकेतर्फे सॅनिटायझर्सची फवारणी\nगोरक्षनाथ यात्रेहून परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला; अपघातात दोन ठार \nin खान्देश, ठळक बातम्या, नंदुरबार\nशहादा : तोरणमाळ येथील गोरक्षनाथ यात्राहून शिरपूरकडे परतत असताना भाविकांच्या वाहनाचा अपघात झाला. यात दोन प्रवाशी ठार झाले आहे. तर ११ जण जखमी झाले आहेत. तुळशीराम वेलशा पावरा (वय ३०,हरी दोंदवाडा) यांचा जागीच मृत्यू झाला. तर पवन सखाराम पावरा (वय ४०) याला म्हसावद ग्रामीण रुग्णालयात दाखल करताना रस्त्यावर मृत्यू झाला. भाविकांची बुलेरो गाडी ३० फुट खोल दरीत कोसळली. कालापाणीजवळ सातपुड्याच्या दुसऱ्या पायथ्याशी नागार्जुन मंदिरानजीक ही घटना घडली. शुक्रवारी सकाळी साडेसात ते आठ वाजेच्या चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला.\nआज महाशिवरात्री निमित्त तोरणमाळ येथे गोरक्षनाथ यात्रा असते. यात्रेसाठी शिरपूर तालुक्यातील (एम. एच. ४१, ४८३६)या बुलेरो वाहनाने भाविक तोरणमाळ येथून यात्रा आटोपून गावी परत जात असताना सातपुड्याच्या दुसऱ्या पायथ्याशी असलेल्या नागार्जुन मंदिराजवळ रस्त्यात मोठा दगड आला त्यात चालकाच्या वाहनावरील ताबा सुटल्याने वाहन दरीत कोसळले.\nजखमींना तात्काळ म्हसावद येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी पुंडलिक सपकाळे व म्हसावद पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक यांनी घटनास्थळी भेट दिली. प्रांताधिकारी डॉ. चेतन गिरासे यांनी घटनेची माहिती घेतली. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच म्हसावद ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गोविंद शेलटे,डॉ. सागर वसावे, व्ही.पी.यादव, डी. ���ी. भावसार, के. जे. मोरे, आर. ए. गिरासे, जितेंद्र नकवाल ,सचिन नाईक, अर्जुन कुवर आदी कर्मचारी घटनास्थळी दोन रुग्णवाहिका घेऊन तात्काळ दाखल होऊन जखमींना रुग्णालयात दाखल करून उपचार केले.\nअनिताबाई फुलाला पावरा (वय २९सेंधवा ),मेनका बाई सुनील पावरा (वय २५ वडगांव, सेंधवा),सुनीताबाई सुशील पावरा (वय ३२ शिरपूर ,रोहिणी) सुनील लालसिंग पावरा (१९ लाडगाव, सेंधवा ),कविता तुळशीराम पावरा (३८हरीदोंदवाडा),सुंदरलाल गल्या पावरा (२५ रोहिणी,शिरपूर) राजेश सखाराम पावरा (१० आंबा खांबा), उमाबाई पवन पावरा (२९ आंबा खांबा), पूजा तुळशीराम पावरा (१४ हरी दोंदवाडा ), साक्षी गोविंदा पावरा (३० रोहिणी नवापाडा) जितेश भिकला पावरा १६ आंबा खांबा )हे जखमी आहेत.\n‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा देणाऱ्या तरुणीचा नक्षलवाद्यांशी संबंध \n‘त्या’ वक्तव्याबद्दल ओवेसिंकडून वारीस पठाण यांच्यावर कारवाई \nकोरोना संशयित म्हणून 15 नवीन रुग्ण दाखल\nनवापूर शहरातील लोकांना गृहोपयोगी साहित्याचे वाटप\n'त्या' वक्तव्याबद्दल ओवेसिंकडून वारीस पठाण यांच्यावर कारवाई \nटीकेची झोड उठल्यानंतर अखेर कमलनाथ सरकारने 'तो' निर्णय केला रद्द \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00007.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://m4marathi.com/?p=5015", "date_download": "2020-04-07T16:21:57Z", "digest": "sha1:NFHOX2HDBBIWKDRYPT7ERVDOXGJH6WN3", "length": 3017, "nlines": 70, "source_domain": "m4marathi.com", "title": "आजीबाई आणि कंडक्टर – m4marathi", "raw_content": "\nएक म्हातारी बाई रोज बसने देवळात जायची. ती ज्या बसने जायची त्या बस कंडक्टरला रोज बदाम, काजू खायला द्यायची.\nएके दिवशी कंडक्टरने म्हातार्या बाईला विचारले की आजी मला रोज काजू ,बदाम खायला का देतेस\nम्हातारी बाई म्हणाली, ‘बेटा आता मी म्हातारी झाली आहे आणि त्यामुळे दात पण पडलेत, काजू, बदाम नुसते चघळून फेकून देणं चांगलं नाहीना.\nरजनीकांतचा मुलगा आणि मकरंदचा मुलगा\nघास खा रहे है\nबाई (teacher )आणि मुले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://mahaenews.com/3800/", "date_download": "2020-04-07T16:09:43Z", "digest": "sha1:BZ3NK7PAK4COAKAGQN52AGQREQWYZIAY", "length": 17708, "nlines": 189, "source_domain": "mahaenews.com", "title": "रिझर्व्ह बँकेचे नियम मोडल्याचा बँकांना फटका…राज्यातल्या १२ बँकांवर टाच? | Mahaenews", "raw_content": "\n#CoronaVirus: देशभरात ५०८ नवे रुग्ण पॉझिटिव्ह, कोरोनाग्रस्तांची संख्या ४७८९, तर १२४ मृत्यू\n मुंबईतले कोरोनाग्रस्त ४९० वरुन थेट ५९०, २४ तासात पाच जणांचा मृत्यू\n#CoronaVirus: पुण्यात संचारबं���ीची होणार कडक अंमलबजावणी; दोनच तास राहणार दुकानं खुली\n#CoronaVirus: मुंबईतले कोरोनाग्रस्त ४९० वरुन थेट ५९०, २४ तासात पाच जणांचा मृत्यू\nकिंचाळण्यापेक्षा शांत राहून कामाचा ठसा उमटवायचा असतो: रोहित पवार\nअफवा रोखण्यासाठी व्हॉट्सऍपचा मोठा निर्णय, मेसेजवर निर्बंध\nमुंबई, पुणे आणि नागपूर येथे आवश्यक भाजीपाला व किराणा मालाची आवक सुरळीत\nCoronavirus : सोनिया गांधींनी नरेंद्र मोदींना लिहिले पत्र, वाचा संपूर्ण पत्र\n#PCMC Politics: राज्यात काहीभाग सील करणार; संचारबंदीचे उल्लंघन केल्यास तुरुंगवास : उपमुख्यमंत्री अजित पवार\n#PCMC Politics: भाजपाचे अमोल थोरात ‘अर्धवटराव’… वडिलांच्या पुण्याईवर जगतात : आमदार अण्णा बनसोडे\nHome Uncategorized रिझर्व्ह बँकेचे नियम मोडल्याचा बँकांना फटका…राज्यातल्या १२ बँकांवर टाच\nरिझर्व्ह बँकेचे नियम मोडल्याचा बँकांना फटका…राज्यातल्या १२ बँकांवर टाच\nमुंबई : रीझर्व्ह बॅंकेकडे योग्य प्रकरणात सीआरआर न राखल्यामुळे राज्यातल्या १२ बँकांवर टाच येण्याची शक्यता आहे.\nयात उत्तर महाराष्ट्रातल्या नाशिक, धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्हा बँकांचा समावेश आहे. तर परभणी, उस्मानाबाद, नांदेड, अमरावती, नागपूर, वर्धा, बुलडाणा आणि कोल्हापूर या बँकांवरही संक्रांत येण्याची शक्यता आहे.\nया सर्व म्हणजे १२ बँका सीआरआरचा दर राखू शकलेल्या नाहीत. सीआरआर अर्थात कॅश रिझर्व्ह रेशो. रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार प्रत्येक बँकेला तिच्याकडे असलेल्या एकूण रकमेचा काही हिस्सा रिझर्व्ह बँकेकडे जमा करावा लागतो. या रकमेचं प्रमाण म्हणजेच सीआरआर…\nजिल्हा बँकांसाठी रिझर्व्ह बँकेनं 9 टक्क्यांचा भांडवल पर्याप्तता प्रमाण दर ठरवून दिलाय. या बँकांच्या NPA (non performing asset) मध्ये वाढ झाल्यामुळे बँकांची आर्थिक स्थिती नाजूक झालीय. बँकांना वाचवण्यासाठी सरकारला हजारो कोटी रुपये ओतावे लागतील.\nनागरिकहो….’आधार’नं लिंक नसलेली बँक खाती बंद होणार\nपंतप्रधान मोदींनी ट्रम्पना टाकलं मागे, इन्स्टाग्रामवर नंबर एकवर\n#CoronaVirus | विप्रो स्वत:च कोरोना लढाईवर तब्बल 1,125 कोटी खर्च करणार\n“कमलनाथ सरकार म्हणजे, ‘रणछोडदास’; त्यांना कोरोना सुद्धा वाचू शकणार नाही”\nविजेंदर सिंह आणि परेश रावल यांच्यात ट्विटयुद्ध\nयुवासेनेने केली बीट मार्शलची गस्त वाढविण्याची मागणी\nMaharashtra Legislative Assembly’s Budget Session : राज्याच्या अर्थसंकल्प सर्व समाज घटकांना न्याय देणारा असेल : अजित पवार\nमनसेची बांगलादेशी घुसखोरांविरोधातील मोहीम फेल\nशिवसेनेचे आता ‘चलो अयोध्या..’; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यात असणार हजारो शिवसैनिक\nज्ञानप्रबोधिनीच्या बालमावळ्यांचा दुर्गजागर, मराठवाडा जनविकास संघातर्फे सन्मान\nप्रजासत्ताक दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिक संघातर्फे ध्वजारोहण\n#CoronaVirus: देशभरात ५०८ नवे रुग्ण पॉझिटिव्ह, कोरोनाग्रस्तांची संख्या ४७८९, तर १२४ मृत्यू\n मुंबईतले कोरोनाग्रस्त ४९० वरुन थेट ५९०, २४ तासात पाच जणांचा मृत्यू\n#CoronaVirus: पुण्यात संचारबंदीची होणार कडक अंमलबजावणी; दोनच तास राहणार दुकानं खुली\n#CoronaVirus: मुंबईतले कोरोनाग्रस्त ४९० वरुन थेट ५९०, २४ तासात पाच जणांचा मृत्यू\nकिंचाळण्यापेक्षा शांत राहून कामाचा ठसा उमटवायचा असतो: रोहित पवार\nअफवा रोखण्यासाठी व्हॉट्सऍपचा मोठा निर्णय, मेसेजवर निर्बंध\nमुंबई, पुणे आणि नागपूर येथे आवश्यक भाजीपाला व किराणा मालाची आवक सुरळीत\nCoronavirus : सोनिया गांधींनी नरेंद्र मोदींना लिहिले पत्र, वाचा संपूर्ण पत्र\n#PCMC Politics: राज्यात काहीभाग सील करणार; संचारबंदीचे उल्लंघन केल्यास तुरुंगवास : उपमुख्यमंत्री अजित पवार\n#PCMC Politics: भाजपाचे अमोल थोरात ‘अर्धवटराव’… वडिलांच्या पुण्याईवर जगतात : आमदार अण्णा बनसोडे\n#WAR AGAINST CORONA: देशात या घडीला कोरोना बाधित रुग्णांची संख्या 4, 421; तर 326 जणांना घरी सोडले\n#WAR AGAINST CORONA: पुण्यता आणखी तिघांचा मृत्यू; मृतांचा आकडा ८ वर\n#WAR AGAINST CORONA: राज्य कॅबिनेट मंत्रीमंडळाची बैठक; जिल्हानिहाय घेतला आढावा\nदेशातील लॉकडाऊनचा कालावधी वाढण्याची दाट शक्यता\nट्रम्प यांच्या धमकीला राहुल गांधींचे प्रत्युत्तर\nकंडक्टरला कोरोना : कामगार वसाहतीमधील इमारत केली सील\n#Hydroxychloroquine |भारताने २४ औषधांच्या निर्यातीवरील निर्बंध उठवले\n#CoronaVirus: धारावीत आणखी दोघांना कोरोनाची लागण\n#CoronaVirus: ‘चेन्नई एक्स्प्रेस’च्या निर्मात्याच्या घरावर कोरोनाचं सावट; दुसऱ्या मुलीचा रिपोर्टही पॉझिटिव्ह\n#CoronaVirus: महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या ८६८ वर\nयेत्या दोन वर्षांत सर्व ग्रामपंचायती ऑप्टिकल फायबरने जोडणार : मुख्यमंत्री\n#CoronaVirus: देशभरात ५०८ नवे रुग्ण पॉझिटिव्ह, कोरोनाग्रस्तांची संख्या ४७८९, तर १२४ मृत्यू\nतुकाराम मुंढे यांचा झंझावात… अधिकार्यांच्या कामात अदलाबदल\nस्थायी समितीकडून तब्बल दोन कोटी ६६ हज���र रुपयांची विकासकामे मंजूर\n१७०० कोटींच्या लेखापरीक्षणासाठीएक महिन्यात फायली उपलब्धकरून द्या: सीमा सावळे\nचिंचवड लिंकरोडवर साडेतीन लाखांचा बेकायदा मद्यसाठा जप्त\n…तर साफसफाई संस्थांवर फौजदारी करणार\nपिंपळे सौदागरमध्ये प्लॅस्टिक बॅग्ज वापराला बंदी\nराज्यात 1 लाखापर्यंत थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांची यादी मागवली\nराणीबागेमध्ये जाण्यास महापौर विश्वनाथ महाडेश्वर नाखुश\nकोयनेतून ३०७४ क्युसेकने विसर्ग…कर्नाटकची तहान भागविण्यासाठी पाणी\nहोंडाने आणली ‘आम आदमी’ची शानदार बाइक\n‘ईव्हीएम’बाबत तक्रार घेऊन विरोधी पक्षांच्या नेत्यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट\nमहिलांवरील अत्याचार कमी करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे : जया बच्चन\nतीचे संबंध ‘कासव’ गतीने सुधारत आहेत : उद्धव ठाकरे\nपंतप्रधान मोदींनी ट्रम्पना टाकलं मागे, इन्स्टाग्रामवर नंबर एकवर\nरिझर्व्ह बँकेचे नियम मोडल्याचा बँकांना फटका…राज्यातल्या १२ बँकांवर टाच\nनागरिकहो….’आधार’नं लिंक नसलेली बँक खाती बंद होणार\n…तर पिंपरी चिंचवडमधल्या सोसायटींची नोंदणी रद्द होणार\nआता, दररोज बदलणार पेट्रोल-डिझेलच्या किंमती\nmahaenews.com हे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nमुख्य कार्यालय : महाईन्यूज,पत्ता : विश्वकर्मा बिल्डींग, जे. के. सावंत मार्ग, दादर, मुंबई, २८.\nपुणे विभागीय कार्यालय : महाईन्यूज, विशाल ई-स्क्वेअर सिनेमा जवळ, पिंपरी -चिंचवड,पुणे ४११०१८\nउस्मानाबाद विभागीय कार्यालय : तांबरी, कलेक्टर निवासस्थानाच्या पाठीमागे, उस्मानाबाद.\nसोलापूर विभागीय कार्यालय: होडगी रोड, चेतन फौंड्रीसमोर, सोलापूर.\nकोल्हापूर विभागीय कार्यालय: जय गणेश बिल्डींग, सायबर चौक, विद्यापीठ रोड, कोल्हापूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/sales-of-electric-vehicles-increased/", "date_download": "2020-04-07T15:27:47Z", "digest": "sha1:ZHSEEGZNH6JWFTC226X7JJIFBRYNE5J7", "length": 4634, "nlines": 87, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "इलेक्ट्रिक वाहनांची विक्री वाढली", "raw_content": "\nइलेक्ट्रिक वाहनांची विक्री वाढली\nनवी दिल्ली – इलेक्���्रिक वाहनांच्या विक्रीत उत्तरोत्तर वाढ होत असल्याचे महिंद्रा कंपनीच्या इलेक्ट्रिक वाहन विभागाने म्हटले आहे. या कंपनीने सरलेल्या वर्षात 10,276 इलेक्ट्रिक वाहने विकली.\nगेल्या वर्षी केवळ 4,026 इलेक्ट्रिक वाहने विकली होती. ऊर्जा कार्यक्षम सेवा या संस्थेने म्हणजे इइएसएलने टाटा मोटर्सला 10,000 इलेक्ट्रिक वाहने पुरविण्याचे 500 वाहने टाटा कंपनीनी पुरविली आहेत तर महिंद्रा कंपनीने 150 वाहने पुरविली आहेत. सरकारने इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी 10 हजार कोटी रुपयांचे अनुदान जाहीर केले.\nपुणे शहरात मेडिकल व रूग्णालये वगळता इतर वस्तूंची दुकाने फक्त ‘दोन’ तासच…\nकोरोनाचा धोका टाळण्यासाठी ३ मीटर अंतर पुरेसे वाचा संशोधनातून काय सिद्ध झालंय…\nकोरोनामुळे डॉक्टर आईच्या अंत्यसंस्काराला मुकले\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील चार ठिकाणे “सील”\nपुणे शहरात मेडिकल व रूग्णालये वगळता इतर वस्तूंची दुकाने फक्त…\nकोरोनाचा धोका टाळण्यासाठी ३ मीटर अंतर पुरेसे\nकोरोनामुळे डॉक्टर आईच्या अंत्यसंस्काराला मुकले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://thinkmaharashtra.com/node/2170", "date_download": "2020-04-07T17:17:37Z", "digest": "sha1:E2DZCFPPPAS64335W5CMDJA4NXFUBWM6", "length": 2606, "nlines": 40, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "मुख्यपानाचे बॅकग्राऊंड | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nमुख्य पानाची बॅकग्राउंड इमेज बदलण्यासाठी ह्या पानाची रचना आहे. हे पान डिलीट करू नये.\nह्या पानाचे बॅकग्राउंड जे काही असेल ते साइटच्या मुख्यपानाचे बॅक बनेल. अशाच प्रकारची रचना इतर पानांच्या बाबतीतही वापरता येणे शक्य आहे\nह्यामुळे CSS सारखी बदलावी व FTP करावे लागत नाही.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00010.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%88_%E0%A5%A7%E0%A5%AB", "date_download": "2020-04-07T17:43:48Z", "digest": "sha1:4RYYGI4PVHJ5VZAIUYTS4HMBO4EAQIDD", "length": 6064, "nlines": 78, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "जुलै १५ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n<< जुलै २०२० >>\nसो मं बु गु शु श र\n३ ४ ५ ६ ७ ८ ९\n१० ११ १२ १३ १४ १५ १६\n१७ १८ १९ २० २१ २२ २३\n२४ २५ २६ २७ २८ २९ ३०\nजुलै १५ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १९६ वा किंवा लीप वर्षात १९७ वा दिवस असतो.\n१५७३ - इनिगो जोन्स, लंडनचा वास्तुशास्त्रज्ञ ज्याने सेंट पॉलचे चर्च पुनर्स्थापित केले.\n१६०६ - रेम्ब्रॅन्ड व्हॅन रिन, नेदरलॅंडसचा चित्रकार.\n१७०१ - पेरी ज्युबर्ट, कॅनडातील सर्वात दीर्घायु व्यक्ती, वय वर्षे ११३, दिवस १२४ पर्यंतचे आयुर्मान लाभले.\n१७०४ - ऑगस्ट गॉटलिब स्पॅन्गेन्बर्ग, दक्षिण अमेरिकेतील मोराव्हियन चर्चचा संस्थापक.\n१७७९ - क्लेमेंट क्लार्क मूर, अमेरिकन लेखक.\n१७९६ - थॉमस बुलफिंच\n१८५० - सेंट फ्रांसिस झेविअर कॅब्रिनी, अमेरिकेतील प्रथम संत.\n१८७२ - जॉस एन्रिक रोड मॉन्टव्हिडिओ, तत्त्वज्ञ, निबंधकार व शिक्षणतज्ञ.\n१८८९ - मार्जोरी राम्बाऊ, अभिनेत्री.\n१९०२ - बेल्जियमचे जिन रे, युरोपियन कमिशनचे १९६७-१९७० दरम्यान अध्यक्षपद भुषविले.\n१९१३ - मर्विन व्हे, अभिनेता.\n१९१८ - डॉ. चित्रा नाईक, मराठी शिक्षणतज्ज्ञ.\n१९१९ - आयरिस मर्डोक, आयर्लंडचा कादंबरीकार.\n१९२५ - फिल कॅरे, अभिनेता.\n१९२७ - कार्मेन झपाटा, अभिनेत्री.\n१९४७ - बकुळ ढोलकिया, आय.आय.एम अहमदाबादचे माजी संचालक\n१२९१ - रुडॉल्फ पहिला, पवित्र रोमन सम्राट.\n१५२१ - हुआन पॉन्से दे लेऑन, स्पेनचा शोधक.\n१६५५ - गिरोलामो रैनाल्डी, इटलीचा स्थपती.\n१९१९ - हेर्मान एमिल फिशर, जर्मन रसायनशास्त्रज्ञ.\n१९४६ - रेझर स्मिथ, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.\n१९४६ - वन यिदुओ, चिनी भाषेमधील कवी, लेखक.\n१९४८ - जॉन पर्शिंग, अमेरिकन सेनापती.\n१९७९ - गुस्तावो दियाझ ओर्दाझ, मेक्सिकोचा राष्ट्राध्यक्ष.\n१९९२ - हॅमर डिरॉबुर्ट, नौरूचा राष्ट्राध्यक्ष.\n१९९७ - ज्यानी व्हर्साची, इटलीचा फॅशन डिझायनर.\nसुलतानाचा वाढदिवस - ब्रुनेई.\nबीबीसी न्यूजवर जुलै १५ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)\nजुलै १३ - जुलै १४ - जुलै १५ - जुलै १६ - जुलै १७ - (जुलै महिना)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00010.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agricultural-stories-marathi-vegetable-nursry-19892", "date_download": "2020-04-07T17:19:48Z", "digest": "sha1:Z26SYW2QY2353F7A5HNQ72FPRWGZT6QQ", "length": 15869, "nlines": 170, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural stories in Marathi, VEGETABLE NURSRY | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशनिवार, 1 जून 2019\nभाजीपाल्यामध्ये मिरची, ���ोमॅटो आणि वांगी अशा पिकांची\nरोपे आधी गादीवाफ्यावर तयार करून घ्यावीत. आपल्या पिकाच्या लागवडीनुसार योग्य आकाराची रोपवाटिका तयार करावी.\nभाजीपाल्यामध्ये मिरची, टोमॅटो आणि वांगी अशा पिकांची\nरोपे आधी गादीवाफ्यावर तयार करून घ्यावीत. आपल्या पिकाच्या लागवडीनुसार योग्य आकाराची रोपवाटिका तयार करावी.\nभाजीपाला उत्पादनवाढीसाठी सशक्त, निरोगी आणि जोमदार रोपे हीच रोपवाटिकेच्या यशाच्या महत्त्वाच्या बाबी आहेत. गादी वाफा निर्मितीसाठी भुसभुशीत वाफा तयार करणे फायदेशीर ठरते. प्रत्येक गादीवाफा १५ फूट लांबीचा आणि ३ फूट रुंदीचा व १/२ फूट उंचीचा गादी वाफा तयार करावा.\nगादी वाफा तयार करताना चांगल्या उत्कृष्ट कुजलेले शेणखतामध्ये ५०० ग्रॅम ट्रायकोडर्मा पावडर मिसळून गादी वाफ्यामध्ये समांतर अंथरावे.\n५ किलो सिंगल सुपर फॉस्फेट भुकटी, २०० ग्रॅम निंबोळी खत, ५०० ग्रॅम १५ :१५ :१५ आणि ५० ग्रॅम कार्बेन्डाझिम एकत्र मिसळून गादी वाफ्यावर पसरून घ्यावेत. वाफा भुसभुशीत करावा. वाफ्याला रोज हलके पाणी देऊन ओलावून घ्यावे. वापसा आल्यानंतर वाफ्यावर रेषा ओढून बियाणे काळजीपूर्वक टोकावे.\nबियाणे पेरताना घ्यावयाची काळजी\nपेरणी करताना बियाण्यांची खोली ०.५ से.मी. पेक्षा खोल नसावे. कारण खोलीवर बियाण्यांची पेरणी केल्यास उगवण क्षमतेवर परिणाम होतो.\nरोपांची दोन ओळीतील अंतर ५ से.मी. अंतर ठेवून टोकण किंवा पेरणी करावी.\nपेरणी झाल्यानंतर गादीवाफा आच्छादनाने झाकून घ्यावे, त्यामुळे पुरेसा ओलावा टिकून राहतो. बियाणे उगवण्यास चांगली मदत होते.\nबियाणे उगवून येताना दिसताच गादी वाफ्यावरील आच्छादन काढून घ्यावे. टोकण केलेल्या वाफ्यामध्ये कायम वापसा राहील अशा प्रकारे व्यवस्थापन करावे.\nतणाचा बंदोबस्त वेळेतच करावा.\nबियांची उगवण होऊन ६ ते १० दिवसात अंकुर दिसायला सुरवात होते.\n३५ ते ४० दिवसांत लागवडीसाठी रोपे तयार होतात.\nमिरची : प्रतिएकर लागवडीसाठी १० गादी वाफ्यामध्ये ८० ते १०० ग्रॅम बियाण्यांची टोकण करावी.\nटोमॅटो : प्रतिएकर लागवडीसाठी १० गादी वाफ्यामध्ये ४० ते ५० ग्रॅम बियाण्यांची टोकण करावी.\nवांगी : प्रतिएकर लागवडीसाठी १० गादी वाफ्यामध्ये ६० ते ८० ग्रॅम बियाण्यांची टोकण करावी.\n: श्रीकांत खैरनार, ८८०५७५७५२७\n(महाराष्ट्र विज्ञानवर्धिनी, आघारकर संशोधन संस्था, पुणे)\nगोदामांत ९० लाख टन साखर पडून; बंदरात अडकली दोन...\nसोलापूर : अडचणीत सापडलेला साखर उद्योग २०१४-१५ पासून यातून बाहेर पडलेला नाही.\n‘डिपिंग ऑईल’ची चढ्यादराने अनाधिकृत विक्री सुरूच\nनाशिक/सोलापूर : जिल्ह्यात द्राक्ष मालाला उठाव नसल्याने बेदाणा निर्मितीच्या कामाला गती आली\nपदोन्नती प्रकरणात ‘पंदेकृवि’ने काढले पदनवती आदेश\nमहात्मा फुले कृषी विद्यापीठात आजपासून ऑनलाइन...\nनगर ः कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन केले आहे.\nराज्यात दिवसभरात वाढले १२० रुग्ण; कोरोना ७...\nपुणे : राज्यात सोमवारी १२० नवीन रुग्णांची नोंद झाली.\nपदोन्नती प्रकरणात ‘पंदेकृवि’ने काढले...अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी...\nमहात्मा फुले कृषी विद्यापीठात आजपासून...नगर ः कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या...\nमहाराष्ट्रात २२ जिल्ह्यांमध्ये `कोरोना`...पुणे : निम्म्याहून अधिक महाराष्ट्राला जेमतेम २८...\nकेळी पिकवून विकण्यासाठी अखेर...परभणी : ‘लॅाकडाऊन’मुळे केळीच्या दरात मोठी घसरण...\nकोल्हापुरात वादळी वाऱ्यासह पाऊस कोल्हापूर : जिल्ह्यात रविवारी (ता.५) सायंकाळी...\nजनावरांतील उष्माघाताचे नियंत्रणउन्हाच्या संपर्कात आल्यामुळे जनावरांच्या शरीराचे...\nअकोल्यात भाजीपाला, फळविक्रीची ११०...अकोला ः सध्याच्या परिस्थितीत जिल्ह्यातील...\n‘वीज दर कपातीत शेतकऱ्यांवरील अन्याय दूर...अकोला ः राज्य वीज नियामक आयोगाने नुकतीच उद्योग,...\nनांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात फुले...नांदेड : ‘लॅाकडाऊन’मुळे नांदेडसह अन्य ठिकाणच्या...\nफूल विक्रीचा व्यवसाय डबघाईस; फेकून...शिरपूरजैन, जि. वाशीम : येथील फूल उत्पादक शेतकरी...\nबेदाणा निर्मितीसाठी आवश्यक रसायने...नाशिक : द्राक्षापासून बेदाणा निर्मितीसाठी...\nनाशिक जिल्ह्यात बेदाणा निर्मितीच्या...नाशिक : ऐन द्राक्ष हंगामाच्या अंतिम टप्प्यात...\nमराठवाड्यात फळे, भाजीपाल्याची ८१ हजार...औरंगाबाद : एकीकडे दररोज सकाळीच भरणाऱ्या किरकोळ...\nमाळीनगरमध्ये आता नीरापासून गुळ उत्पादन लवंग, जि. सोलापूर : सध्या नीरा उत्पादनाचा हंगाम...\nआरोग्य कर्मचाऱ्यासांठी सुरक्षेची पूर्ण...नाशिक : जिल्हा सामान्य रुग्णालयातील ‘कोरोना’...\nअमरावती बाजार समितीची ३२ अडत्यांवर...अमरावती ः किरकोळ भाजी विक्री न करण्याचे आदेश...\n‘कोरोना’विरुद्धच्या लढ्यातील महत्वाचा...मुंबई : ‘कोरोना’वि���ुद्धच्या लढ्यातील महत्वाचा,...\nसोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे...सोलापूर : कोरोना विषाणु संसर्गाच्या...\nइस्लामपूरकरांना भाजीपाल्यासह साखरवाटप नवेखेड, जि. सांगली : बोरगाव (ता. वाळवा)...\nराज्यातील अतिरिक्त १० लाख लिटर दूध...संगमनेर, जि.नगर : कोरोना विषाणूचा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00010.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/search?search_api_views_fulltext=--%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A8", "date_download": "2020-04-07T15:52:43Z", "digest": "sha1:UNZZEFD4KVMGUOI64SXTTGEGRZ54XG73", "length": 14531, "nlines": 157, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "| Gomantak", "raw_content": "\nमंगळवार, 7 एप्रिल 2020 e-paper\nगेल्या वर्षभरातील पर्याय (27) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nसर्व बातम्या (27) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या ३० दिवसातील पर्याय (1) Apply गेल्या ३० दिवसातील पर्याय filter\nसंपादकीय (3) Apply संपादकीय filter\nप्रशासन (26) Apply प्रशासन filter\nआरोग्य (7) Apply आरोग्य filter\nव्यवसाय (5) Apply व्यवसाय filter\nमुख्यमंत्री (4) Apply मुख्यमंत्री filter\nआंदोलन (3) Apply आंदोलन filter\nशिक्षण (3) Apply शिक्षण filter\nउच्च न्यायालय (2) Apply उच्च न्यायालय filter\nकाँग्रेस (2) Apply काँग्रेस filter\nनगरसेवक (2) Apply नगरसेवक filter\nनिवडणूक (2) Apply निवडणूक filter\nपर्यटक (2) Apply पर्यटक filter\nमुंबई उच्च न्यायालय (2) Apply मुंबई उच्च न्यायालय filter\nअभियांत्रिकी (1) Apply अभियांत्रिकी filter\nअमेरिका (1) Apply अमेरिका filter\nअवित बगळे (1) Apply अवित बगळे filter\nआम आदमी पक्ष (1) Apply आम आदमी पक्ष filter\nआयआयटी (1) Apply आयआयटी filter\nआयसीआयसीआय (1) Apply आयसीआयसीआय filter\nआयुर्वेद (1) Apply आयुर्वेद filter\nआरक्षण (1) Apply आरक्षण filter\nआरोग्य क्षेत्र (1) Apply आरोग्य क्षेत्र filter\nउत्पन्न (1) Apply उत्पन्न filter\nकल्याण (1) Apply कल्याण filter\nकार्निव्हल (1) Apply कार्निव्हल filter\nजनतेचा कौल आताही काँग्रेसलाच\nपणजी: भाजपच्या कारभारावर त्यांचे सच्चे कार्यकर्ते वैतागले आहेत. ते यावेळी काँग्रेसला मतदान करतील. त्यावर जिल्हा पंचायत निवडणुकीत...\nभाडेवाढीच्या अधिसूचनेची अंमलबजावणीच नाही\nपणजीः राज्यातील १८ जलमार्गावर चालणाऱ्या फेरीबोटींचे विशेष फेरीचे दर सरकारने पाचपट वाढविले आहेत. सुरवातीचे असणारे फेरीचे दर हे न...\nपणजी बाजारपेठेत अन्न आणि औषध प्रशासन खात्याची धाड\nपणजी : अन्न आणि औैषध प्रशासनाने (एफडीए) शनिवारी पणजी महानगरपालिकेच्या मदतीने पणजी बाजारपेठेत झापा टाकून रासायनिक प्रक्रियेच्या...\nकोरोनासाठी आरोग्यमंत्र्यांनी घेतली खास बैठक\nपणजी : राज्यात चीनमधून येणाऱ्या पर्यटकांवर बंदी घालण्यात आली आहे.कोरोना व्हायरसचा प्रसार राज्यात होऊ नये म्हणून शक्य ते...\nपणजी : उत्तर व दक्षिण गोवा जिल्हा पंचायतींसाठी पुढील महिन्यात मतदान होणार आहे. उमेदवारीसाठी इच्छुकांची भाऊगर्दी उसळली आहे. पण,...\nजनतेचे आरोग्य महत्वाचे :आरोग्यमंत्री विश्वजित राणे\nम्हापसा : गोव्यात हल्ली कृत्रिम पद्धतीने फळे पिकवून विक्री केली जाते. असे प्रकार लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हानीकारक असल्याने...\nविद्यापीठात पर्रीकरांच्या नावे विभाग सुरू होणे अशक्य..\nपणजी : गोवा विद्यापीठातील ‘मनोहर पर्रीकर स्कूल ऑफ लॉ, गव्हर्नन्स अँड पब्लिक पॉलिसीज' हा विभाग आगामी शैक्षणिक वर्ष २०२०-२१ पासून...\nभाजपची कसोटी, विरोधकांची सत्वपरीक्षा\nपणजी : जिल्हा पंचायतींसाठी अखेर निवडणूक जाहीर झाली. २२ मार्च रोजी होणाऱ्या या निवडणुकीत भाजपची सरशी होणार की विरोधकांना संधी...\nआता तर सत्ताधारी या अमूक संस्थेमुळे विकास अडत आहे, लोक हे कितीवेळ निमूटपणे बघत राहणार अशी चिथावणीखोर भाषा वापरताना दिसत आहेत....\nसरकारच्या धोरणांवर 'आप' ची टीका\nपणजी : भाजप सरकारने गेल्या काही महिन्यांत घेतलेल्या जनहितविरोधी निर्णयामुळे बॅकफूटवर जाण्याची नामुष्की त्यांना आली आहे. त्यामुळे...\nकुंकळ्ळी पालिकेची आर्थिक स्थिती बेताची\nकुंकळ्ळी : कुंकळ्ळी नगरपालिका आर्थिक दृष्टीने कमजोर असल्याचा दावा आता जनता नव्हे तर लोकांनी निवडून दिलेले नगरसेवकच करायला लागले...\nगोमेकॉ इस्पितळात औषधे खरेदीत गैरव्यवहार, काँग्रेसचा आरोप\nपणजी : गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळ प्रशासनाने घाऊक औषधे खरेदी न करता ती किरकोळ पद्धतीने करून सुमारे ३० ते ४० कोटी रुपयांचा...\nधार्मिक संस्थेची भूमिका चुकीची : वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो\nपणजी : कोणत्याही धार्मिक संस्थेने जातीय मतभेद करणारे वक्तव्य करणे हे पूर्णपणे चुकीचे आहे. ही वक्तव्ये या संस्थांनी काळजीपूर्वक...\nवाहतूक खात्याकडून उत्तरे देण्यात तांत्रिक चूक\nपणजी : २०१६ ते डिसेंबर २०१९ पर्यंत वाहतूक खात्यात रस्ता कर जमा झालेल्या प्रश्नावर विधानसभेत अपूर्ण उत्तर देण्य��त आले आहे, त्यात...\nम्हापशातील जिल्हा इस्पितळाचा दर्जा वाढविणे गरजे\nशिवोली : बार्देश तालुक्यातील किंबहुना उत्तर गोव्यातील बार्देशपासून डिचोली आणि सत्तरीपासून पेडणेपर्यंतच्या तालुक्यातील असंख्य...\nनानोडा गावाला रस्त्याच्या दुरुस्तीचे वेध; प्रशासनाचे दुर्लक्ष\nअस्नोडा:लाटंबार्से पंचायत क्षेत्रातील नानोडा गावातील रस्त्याच्या दुरुस्तीकडे प्रशासनाचे साफ दुर्लक्ष झाल्यामुळे नागरिकांत तीव्र...\nविद्यापीठातील उपहारगृह चालक बदलला\nपणजी:एफडीएची कारवाई अस्वच्छतेबद्दल झाले होते बंद गोवा विद्यापीठातील उपहारगृहामध्ये (कॅन्टिन) आढळलेल्या अस्वच्छतेनंतर अन्न व...\nआगोंद येथे कोमुनीदाद जमीनीत बेकायदेशीर बांधकामाचे निरीक्षण\nआगोंद:आगोंद येथील बेकायदेशीर बांधकामाचे निरीक्षण आगोंद पंचायत क्षेत्रातील कोमुनीदाद संस्थेच्या जमिनीत केलेल्या बेकायदेशीर...\nपशुखाद्य दरवाढीच्या विरोधात आंदोलनाचा निर्णय\nफोंडा गोवा डेअरीचे प्रशासक आणि दूध उत्पादक संस्थांच्या प्रतिनिधींमध्ये झालेली पशुखाद्य दरवाढ मागे घेण्याबाबतची चर्चा फिसकटल्याने...\nआयआयटी कर्मचाऱ्यांना बोलण्यास मज्जाव\nमुंबई:आयआयटी कर्मचाऱ्यांना प्रशासनाकडून माध्यमबंदी दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) विद्यार्थ्यांवर झालेल्या...\n'सकाळ' माध्यम समूह विषयी..\n'सकाळ' माध्यम समूह विषयी..\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00010.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.pandharpurlive.com/2020/03/Politics-News-in-Maharashtra.html", "date_download": "2020-04-07T15:57:46Z", "digest": "sha1:QLRMHIL2FZMGG5GZWHEYVE6IZF5TBRPD", "length": 14479, "nlines": 103, "source_domain": "www.pandharpurlive.com", "title": "दलबदलू... आपण ज्याच्यासाठी पक्षातून उडी मारलीत तेवढंच आठवा,आजही पळता भुई कमी होईल… रूपाली चाकणकरांचा पलटवार! - Pandharpur Live", "raw_content": "\nपंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल\nदलबदलू... आपण ज्याच्यासाठी पक्षातून उडी मारलीत तेवढंच आठवा,आजही पळता भुई कमी होईल… रूपाली चाकणकरांचा पलटवार\nआमच्या दाताचे आणि घशाचे विषय किरकोळ आहेत. आपण ज्याच्यासाठी पक्षातून उडी मारलीत तेवढंच आठवा,आजही पळता भुई कमी होईल….हिशोबात. झाकली मूठ सव्वा लाखाची, असं म्हणत रूपाली चाकणकर यांनी वाघ यांना इशारा दिला आहे. ट्विटमध्ये त्यांनी #दलबदलू असा हॅशटॅगही वापरला आहे.\nभाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर नगरसेविकेचं लैगिक शोषण आणि त्यांना धमकावणं यावरून बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान या प्रकरणावरून भाजपच्या नेत्या चित्रा वाघ आणि राष्ट्रवादीच्या रूपाली चाकणकर या दोन महिला नेत्यांमध्ये चांगलीच खडाजंगी सुरू झालेली पाहायला मिळत आहे.\nविरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आपल्या पक्षाच्या या विकृती आपल्या भाजपचे संस्कार दाखवतात… का येथे ही क्लिन चीट देणार.., चित्रा वाघ आपण शांत का , चित्रा वाघ आपण शांत का खायचे दात एक अन दाखवायचे दात एक…, असा टोला चाकणकरांनी वाघ यांना लगावला होता. यावर पोलीस कारवाई करतीलचं तुमचे दात जास्तचं दिसताहेत ते सांभाळून ठेवा कधी घशात जातील याचा नेम नाही, असं उत्तर चित्रा वाघ यांनी चाकणकरांना दिलं होतं.\nआता चाकणकरांनीही वरीलप्रमाणे यावर प्रत्युत्तर दिलं आहे. दरम्यान, आता चित्रा वाघ यावर काय बोलतात, हे पाहणं म्हत्वाचं ठरणार आहे.\nआमच्या दाताचे आणि घशाचे विषय किरकोळ आहेत,आपण ज्याच्यासाठी पक्षातून उडी मारलीत तेवढंच आठवा,आजही पळता भुई कमी होईल….हिशोबात.\nआमच्या दाताचे आणि घशाचे विषय किरकोळ आहेत,आपण ज्याच्यासाठी पक्षातून उडी मारलीत तेवढंच आठवा,आजही पळता भुई कमी होईल....हिशोबात.\nश्री. भगवान गणपतराव वानखेडे (मुख्य संपादक)(सोशल मिडीया महामित्र, महाराष्ट्र शासन)(सोलापूर जिल्हाध्यक्ष- पत्रकार संरक्षण समिती) मोबाईल- 8149624977 Whatsup- 8308838111 .\nसंतापजनक... पोटच्या मुलींवरच प्राचार्य असलेल्या बापाने केला बलात्कार\nपंढरपूर लाईव्ह ऑनलाईन- बापलेकींच्या नात्याला काळीमा फासणारी संतापजनक घटना बीड जिल्ह्यात घडल्याचे समोर आले आहे. प्राचार्य असलेल्या बापा...\nपुणे विभागात आज सायंकाळपर्यंत ८५ पॉझिटिव्ह रूग्ण... स्थलांतरित मजुरांसाठी प्रशासनातर्फे ९७ तर साखर कारखान्यामार्फत ५४२ कॅम्प सुरू -विभागीय आयुक्त डॉ.दिपक म्हैसकर\nपंढरपूर Live - 1) पुणे विभागामध्ये पुणे शहरामध्ये कोरोना सांसर्गिक रुग्णसंख्येमध्ये आज दि. 02/04/2020 ( दुपारी 2.00 वाजेपर्यत सद्यस्थिती...\nधारदार शस्त्राने वार करत भावानेच केला भावाच्या हत्येचा प्रयत्न... पंढरपूर तालुक्यातील खळबळजनक घटना\nपंढरपूर लाईव्ह- पंढरपूर तालुक्यातील विटे येथे भावानेच भावाच्या पोटावर धाारदार शस्त्राने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजन...\nसंचारबंदीचे उल्लंघन करणार्यांवर पंढरपूर तालुका पोलिसांनी उगारला दंडुका... कासेगावात पकडला 31 हजारांचा गुटखा व तंबाखुजन्य पदार्थ...\nतालुक्यातील अनेकांवर विविध गुन्हे दाखल पंढरपूर लाईव्ह- राज्यात संचारबंदी लागू असतानाही या संचारबंदीचे उल्लंघन करणार्या अनेकांवर पं...\nआता शाळांनाही करा पाच दिवसांचा आठवडा- सुप्रिया सुळे\nपंढरपूर लाईव्ह ऑनलाईन- राज्यातील शासकीय कार्यालयासाठी पाच दिवसांचा आठवडा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याप्रमाणे शाळांनाही पाच दि...\nमुलांना जीवे मारण्याची धमकी देत विवाहीत महिलेवर वारंवार बलात्कार... पंढरपूर तालुक्यातील निंदणीय घटना\nपंढरपूर लाईव्ह वृत्त- पंढरपूर तालुक्यातील शिरढोण येथील एका पारधी समाजातील महिलेचा पती जेलमध्ये असताना सदर महिलेस, \"तुझ्या मुलांना ...\nखळबळजनक-पंढरपूर तालुक्यातील चळे येथे वीज महावितरणच्या कर्मचा-याला कोयत्याने मारहाण\nPandharpur Live : पंढरपूर तालुक्यातील चळे येथे आकडे टाकुन होणारी वीज चोरी थांबणा-या वीज महावितरणच्या कर्मचा-याला कोयता, काठी व दगडाने ...\nगुरसाळे बंधा-यावर सेल्फी काढताना २ मुलं नदीपात्रात पडली... वाहुन गेलेल्या दोघांचा शोध सुरू\nपंढरपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील भीमा नदीवरील गुरसाळे बंधारा वरून दोन मुले सेल्फी काढण्याच्या नादात चंद्रभागा नदीमध्ये पडून वाहून ...\nपंढरपूर Live- पंढरपूर मंगळवेढा मतदार संघ निकाल अपडेट्स\nपंढरपूर लाईव्ह- पंढरपूर मंगळवेढा विधानसभा निवडणूक मतमोजणी निकाल- तिसऱ्या फेरीअखेर भारतनाना भालके 3160 मतांनी आघाडीवर ४ थी फेरी सुरु ...\nआता शाळांनाही करा पाच दिवसांचा आठवडा- सुप्रिया सुळे\nपंढरपूर लाईव्ह ऑनलाईन- राज्यातील शासकीय कार्यालयासाठी पाच दिवसांचा आठवडा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याप्रमाणे शाळांनाही पाच दि...\nमुलांना जीवे मारण्याची धमकी देत विवाहीत महिलेवर वारंवार बलात्कार... पंढरपूर तालुक्यातील निंदणीय घटना\nपंढरपूर लाईव्ह वृत्त- पंढरपूर तालुक्यातील शिरढोण येथील एका पारधी समाजातील महिलेचा पती जेलमध्ये असताना सदर महिलेस, \"तुझ्या मुलांना ...\nखळबळजनक-पंढरपूर तालुक्यातील चळे येथे वीज महावितरणच्या कर्मचा-याला कोयत्याने मारहाण\nPandharpur Live : पंढरपूर तालुक्यातील चळे येथे आकडे टाकुन होणारी वीज चोरी थांबणा-या वीज महावितरणच्या कर्मचा-याल��� कोयता, काठी व दगडाने ...\nगुरसाळे बंधा-यावर सेल्फी काढताना २ मुलं नदीपात्रात पडली... वाहुन गेलेल्या दोघांचा शोध सुरू\nपंढरपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील भीमा नदीवरील गुरसाळे बंधारा वरून दोन मुले सेल्फी काढण्याच्या नादात चंद्रभागा नदीमध्ये पडून वाहून ...\nश्री. भगवान गणपतराव वानखेडे (मुख्य संपादक) (सोशल मिडीया महामित्र, महाराष्ट्र शासन) (सोलापूर जिल्हाध्यक्ष- पत्रकार संरक्षण समिती) मोबाईल- 8149624977 Whatsup- 8308838111 श्री.विजयकुमार गायकवाड (उपसंपादक) मोबाईल-7083980165 मुख्य कार्यालय- शिवयोगी मंगल कार्यालय, देशमुख पेट्रोल पंपामागे, लिंक रोड, श्रीक्षेत्र पंढरपूर, जि.सोलापूर (महाराष्ट्र) ४१३३०४ ई-मेल- livepandharpur@gmail.com Site maintain support By Umesh Tonpe Call 8007773888\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00010.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/effective-tips-to-remove-hair-from-face/", "date_download": "2020-04-07T17:39:06Z", "digest": "sha1:2FWXULL5ENGQXPENKLA3KH3A3Y5REICR", "length": 12590, "nlines": 172, "source_domain": "policenama.com", "title": "घरगुती उपायांनी काढा चेहऱ्यावरील नको असलेले केस | effective tips to remove hair from face | policenama.com", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nCoronavirus : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत…\nCoronavirus Lockdown पुणे शहरातील ‘त्या’ परिसरातील मेडिकलची दुकाने,…\nCoronavirus : ‘काम करताना किंचाळण्याची गरज नसते, शांतपणे परिस्थिती कंट्रोल करता…\nघरगुती उपायांनी काढा चेहऱ्यावरील नको असलेले केस\nघरगुती उपायांनी काढा चेहऱ्यावरील नको असलेले केस\nपोलीसनामा ऑनलाइन टीम – चेहऱ्यावरील नको असलेले केस दूर करण्यासाठी घरात सहज उपलब्ध होणाऱ्या गोष्टींचा वापर उपाय करता येतात. यामुळे चेहऱ्याचा रंग उजळतो. हळद पावडर, गव्हाचे जाड पीठ आणि कच्चे दूध मिसळून चेहऱ्यावर लावल्याने नको असलेले केस दूर होतात. अंड्याच्या बलकामध्ये कॉर्न फ्लोर आणि साखर मिसळून चेहऱ्यावर लावल्याने नको असलेल्या केसांपासून सुटका मिळते.\nमसूरची डाळ, कच्चा बटाटा, मध आणि लिंबूचा रस मिसळून चेहऱ्याच्या केसांवर लावा. यामुळे केस दूर होतील आणि रंग गोरा होईल. तसेच गव्हाच्या जाड पीठामध्ये गुलाबजल आणि दूध मिसळून चेहऱ्यावर लावल्याने नको असलेले केस दूर होतात. लिंबूचे साल बारीक करुन घ्या. यामध्ये ओटमील आणि ऑलिव ऑइल मिसळून चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्याचे केस रिमूव्ह होतात. जवसाच्या पीठामध्ये लिंबूचा रस आणि कच्चे दूध मिसळून लावल्याने चेहऱ्यावरील केस दूर होता��. बडीशोप आणि मुगाची डाळ बारीक करुन घ्या. हे पाण्यात मिसळून चेहऱ्यावर लावल्याने नको असलेल्या केसांपासून सुटका मिळते. हरबऱ्याची डाळ पाण्यात भिजवून बारीक करा. यामध्ये हळद मिसळून चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्याचे केस दूर होतात आणि फेयरनेस वाढतो.\nओट्समध्ये मध आणि लिंबूचा रस मिसळून चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्याच्या केसांपासून सुटका मिळते. अंड्याच्या पांढऱ्या भागात मैदा आणि साखर मिसळून चेहऱ्यावर लावल्याने केस गळतात. हे लावल्याने चेहऱ्यावर शायनिंग येते.\nIPS अधिकार्यांच्या बदल्यांना सुरूवात, धुळ्याचे पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांची बदली, पंडीत यांची नियुक्ती\nशिवसेनेचे अरविंद सावंत, रविंद्र वायकर यांच्या विशेष नियुक्त्या रद्द\nCoronavirus : ‘कोरोना’च्या महामारी दरम्यान कपडे धुण्याच्या वेळी…\nWorld Health Day : जर तुमचं वय 50 च्या वर आहे तर मग खाण्यात ‘हे’ 3 बदल…\n फक्त श्वास घेतल्यानं देखील पसरू शकतो ‘कोरोना’…\n‘हे’ आहेत जगातील 12 सर्वात ‘खतरनाक’ व्हायरस, ज्या-ज्या वेळी…\nCoronavirus : ‘कोरोना’ व्हायरस पासून ‘बचाव’ करायचा असेल तर…\nCoronavirus Lockdown : ‘या’ गोष्टींचं सेवन अजिबात करू नका, बिघडू शकते…\nऐश्वर्या रॉयचा ‘तो’ सिनेमा जो कधी रिलीज झालाच…\nCOVID-19 : प्रसिद्ध अभिनेता पूरब कोहलीसह पूर्ण कुटुंबाला…\n‘रामायण’ आणि ‘शक्तीमान’नंतर आता…\n‘लॉकडाऊन’मध्ये अर्जुन कपूर करतोय डेटवर जाण्याची…\nअभिनेत्री तमन्ना भाटीयानं सांगितलं चमकदार केसांचं…\nReliance Jio पडतंय मागे, ‘या’ कंपन्यांच्या…\nउर्वशी रौतेलानं पुन्हा एकदा ‘तापवला’ सोशल मीडिया…\n‘लॉकाडाऊन’मुळं वडिल सलीम खानपासून दूर…\nअभिनेत्री तमन्ना भाटीयानं सांगितलं चमकदार केसांचं…\nSBI चा 44 कोटी ग्राहकांना झटका बचत खात्याच्या व्याज दरात…\nCoronavirus : आवाज ऐकून कोविड – 19 चे लक्षण सांगणारे…\nCoronavirus : जमातीमधील लोक दिल्लीत कुठे-कुठे फिरले, पोलीस…\nCoronavirus : बारामतीतील ‘त्या’ कोरोनाबाधिताच्या…\nऐश्वर्या रॉयचा ‘तो’ सिनेमा जो कधी रिलीज झालाच…\nCoronavirus : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर राज्य…\nCOVID-19 : प्रसिद्ध अभिनेता पूरब कोहलीसह पूर्ण कुटुंबाला…\n स्कूल-कॉलेज, धार्मिक कार्यक्रमांवर पूर्णपणे…\n‘रामायण’ आणि ‘शक्तीमान’नंतर आता…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nSBI चा 44 कोटी ग्राहकांना झटका बचत खात्याच्या व्याज दरात ‘कपात’\nशॉर्ट्समधील फोटो शेअर केल्यानं अभिनेत्री दिशा पाटनी…\n‘किंग’ खानची लाडकी सुहाना Online घेतेय ‘बेली’…\nLockdown : हनुमानासारखं पर्वत आणायला घराबाहेर पडू नका, अजित पवारांनी…\nCoronavirus : ‘कोरोना’ची चेन ‘ब्रेक’…\n‘लॉकडाऊन’मध्ये अर्जुन कपूर करतोय डेटवर जाण्याची तयारी, कारण ऐकून मलायकाही खुश होईल\nलॉकडाउन म्हणजे नोटाबंदीपेक्षा मोठी चूक,अभिनेता कमल हसन यांची PM मोदींवर टीका\nCoronavirus : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले ‘हे’…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.fikarnot.online/Encyc/2020/1/7/Marathi-Youngsters-article-.html", "date_download": "2020-04-07T17:12:16Z", "digest": "sha1:ZIEAMZIETJ2S7PQMLJJ767JVHHJBO2SF", "length": 13212, "nlines": 20, "source_domain": "www.fikarnot.online", "title": " आम्ही 'मराठी'च्या पुन्हा जवळ आलो ते यांच्यामुळे... - Fikarnot", "raw_content": "आम्ही 'मराठी'च्या पुन्हा जवळ आलो ते यांच्यामुळे...\nमराठी साहित्य, मराठी संगीत, मराठी कविता यांचा इतिहास खूप जुना आहे, मात्र आजच्या पिढीपर्यंत ही भाषा पोहोचावी, आणि केवळ पोहोचणेच नव्हे तर त्यांना ती खूप आवडावी यासाठी अनेकांनी खूप मेहनत घेतली आहे. संत तुकाराम महाराजांच्या अभंगांपासून ते आजच्या मराठी भावगीतांपर्यंत अनेक गोष्टी कारणीभूत ठरल्या ही मराठी भाषा नवीन पिढीच्या मनात खोलवर उतरवण्यासाठी, या भाषेची गोडी लावण्यासाठी आणि या भाषेला आपलंसं मानण्यासाठी. आम्हाला मराठी गाणी आणि कविता आपल्याशा वाटायला लागल्या, आवडायला लागल्या आणि महाराष्ट्राच्या बाहेरील मराठी युवा पिढीला या भाषेची ओढ निर्माण झाली यामध्ये काही कलाकारांचा सिंहाचा वाटा आहे.\nलहानपणी ऐकलेली बालगीतं आठवतात असावा सुंदर चॉकलेटचा बंगला, खोडी माझी काढाल तर, टोळ आणि मुंगी अशा कितीतरी कविता आणि गोष्टींच्या कॅसेट्स त्यावेळी यायच्या आणि मी आणि माझा भाऊ त्यात रंगून जाऊन त्या कॅसेट्स ऐकत बसायचो. मात्र त्यानंतर असे गाणे, बालगीतं किंवा लहान मुलांना आणि तरुण पिढीला मराठी गाणी आवडतील अशी गाणी ऐकता आली ती आयुष्यावर बोलू काही आणि अग्गं बाई ढग्गं बाई या मुळेच. मधल्या काळात अशा पद्धतीच्या गाण्यांचा एक मोठा व्हॅक्यूम निर्माण झाला होता. मात्र संदीप खरे ��णि सलिल कुलकर्णी यांच्या जोडीनं पुन्हा एकदा तरुणाईच्या मनात मराठी भाषेप्रति आपलेपण जागवलं आणि ते खोलवर रुतून बसलं. केवळ तेच नाही तर असे आणखी काही कलाकार आहेत ज्यांच्यामुळे आज मराठीपासून दूर गेलेले किंवा दूर जाऊ शकणारे तरुण मराठीच्या तितक्याच जवळ आले आहेत.\nआयुष्यावर बोलू काही :\nमाझ्या सारख्याच अनेकांची टीन एज जरा चुकीचे जरा बरोबर, सरीवर सर, मी मोर्चा नेला नाही मी संपही केला नाही, तुझ्या माझ्या सवे कधी गायचा पाऊस ही, हे ऐकण्यात गेली असणार याची खात्री आहे मला. आयुष्यावर बोलू काहीचे आज किती शे कार्यक्रम झाले आहेत. मात्र प्रत्येक कार्यक्रमाला तुंबड गर्दी असते, आणि यातील विशेष बाब म्हणजे ही गर्दी असते ती तरुणांची, त्या दिवशी कुठलाही मोठा चित्रपट का रिलीझ होऊ देत, मात्र मित्रांचा ग्रुप जरा चुकीचे जरा बरोबर ऐकायलाच येणार याची खात्री असते. २००३ मध्ये हा एल्बम आला, आणि त्याचे कार्यक्रम सुरु झाले, आज २०२० म्हणजे लवकरच या कार्यक्रमाला 17 वर्षे पूर्ण होतील, आणि तरीही आजही, तरुणांच्या पिढ्या बदलूनही तरुणांची या कार्यक्रमाला तितकीच गर्दी असते. पुढे नामंजूर, अग्गं बाई ढग्गं बाई, असे अनेक एल्बम्स आले यांचे, आणि या एल्बम्स मधील गाण्यांचा समावेश देखील संदीप सलिल ने आपल्या कार्यक्रमात केला. आमच्या पिढीला मराठी गाण्यांची पुन्हा एकदा गोडी लावली ती या जोडीने.\nअनेकदा गाणं खूप उत्तम असतं, त्याच्या तालावर आपण ठेका धरतो आणि आपल्याला गाणं आवडतं, मात्र एखादं गाणं मनाला कधी भिडतं त्याचे शब्द आपल्या मनापर्य़ंत पोहोचल्यावर. गुरु ठाकुरच्या लेखणीतून जन्म घेतलेल्या गाण्यांचं असंच आहे. आमच्या पिढीला कविता लिहीण्यासाठी प्रेरित करणारा माणूस म्हणजे ‘गुरु ठाकुर’.\nमंगलाष्टक वन्स मोअर मधलं गाणं, “सर सुखाची श्रावणी कि नाचरा वळीव हा” आठवतं. आजही अनेकांच्या मोबाइल प्लेलिस्ट मध्ये हे गाणं असणार. किंवा बालक पालक मधील “हरवली पाखरे” ते ही असंच मनाला भिडणारं गाणं. अशी एक नाही अनेक गाणी आहेत आणि त्याहून जास्त चारोळ्या. त्याच्या लेखणीतील ताकदीने आमच्या सारख्या कवितेची आवड असणाऱ्या, गाण्याची आवड असणाऱ्या तरुणांना मराठी शब्दांची भुरळ पाडली. त्यासाठी गुरु ठाकूर ला आमच्या पिढीकडून खूप खूप धन्यवाद.\nझी मराठी मालिकांचे टायटल ट्रॅक :\nघराघरांमध्ये लहानांपासून मोठ्या���पर्यंत मराठी भाषा पोहोचविण्यात खूप मोठा वाटा आहे झी मराठीचा. आजही झी मराठीच्या मालिकांचे टायटल ट्रॅक्स माझ्या सारख्या अनेकांच्या ओठांवर असतील. “थोडी सागर निळाई थोडे शंख नि शिंपले कधी चांदणे टिपुर तुझ्या डोळ्यात वाचले.” किंवा “आभाळमाया”, “कुलवधू”, “होणार सून मी या घरची”, “अवघाची हा संसार”, “अधुरी एक कहाणी”, “कळत नकळत” आणि सगळ्यांचं लाडकं म्हणजे “चांदण चाहूल होती कोवळ्या पाउली, माप मी ओलांडले अन दूर गेली भातुकली” म्हणजेच उंच माझा झोकाचे शीर्षक गीत आपल्या मनावर आजही कोरले गेले आहेत.\nसंध्याकाळी सर्व मराठी घरांमधून या मालिका लागायच्या आणि आपसुकच आपण ही गाणी म्हणायला लागायचो. यामध्ये अशोक पत्की यांच्या संगीताची जादू आणि देवकी पंडित आणि अशाच दिग्गजांचे आवाज यामुळे ही गाणी आणि मराठी भाषा आपल्या खूप जवळची झाली.\nसा रे गा मा पा लिटील चॅम्प्स :\nमराठी सारेगामापा लिटील चॅम्प्सचा पहिला सीझन आला २००९ मध्ये म्हणजे १० वर्षांआधी. आणि तेव्हापासून सर्व मराठी गाणी, मराठी संगीत आणि एकूणच मराठी भाषेशी पुन्हा एकदा आम्हा तरुणांची मैत्री झाली. मुग्धा वैशंपायन, कार्तिकी गायकवाड, रोहित राऊत, आर्या आंबेकर आणि प्रथमेश लघाटे यांचे मस्त परफॉर्मंसेस आणि अवधूत दादा आणि वैशाली ताईचे कॉमेंट्स पल्लवी ताईचं सूत्रसंचालन हे सगळंच रोजच्या आयुष्याचा एक भाग झालं होतं. यामुळेच पुन्हा एकदा शिवकल्याण राजा ऐकायला मिळालं, आणि अशी अनेक गाणी ऐकायला मिळाली जी कदाचित आमच्यापासून थोडी लांब गेली होती.\nया शिवाय मराठी चित्रपटांच्या बदलत्या स्वरूपामुळे मी शिवाजी राजे भोसले किंवा टिळक, बालगंधर्व किंवा अगदी आम्ही दोघी आणि कट्यार सारख्या चित्रपटांमुळे त्यातील गाण्यांमुळे आमची पिढी पुन्हा एकदा मराठीच्या जवळ आली. यामध्ये राहुल देशपांडे आणि महेश काळे तसेच मराठी अभिमान गीत जागसमोर आणणाऱ्या कौशल इनामदार यांचा देखील मोठा वाटा आहे.\nएकूणच मराठी चित्रपट सृष्टी, मालिका, कार्यक्रम आणि संगीताच्या बदलत्या स्वरूपाने मराठी पासून दूर जात असलेल्या तरुणांना मराठीच्या खूप खूप जवळ आणले आहे, आणि त्यासाठी ही तरुणाई या सर्व दिग्गजांचे आभार मानते.\n- निहारिका पोळ सर्वटे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathi.aarogya.com/%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A5%80-%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%A4%E0%A5%80/%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A6/%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%B6%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%80.html", "date_download": "2020-04-07T16:56:42Z", "digest": "sha1:BAMHQNRANVIRTC3QG7WXSP4DLDPTYMGS", "length": 14956, "nlines": 178, "source_domain": "www.marathi.aarogya.com", "title": "तमालपत्र - शतावरी - आरोग्य.कॉम - मराठी", "raw_content": "\nपोषक पदार्थ आणि अन्न\nकोड - पांढरे डाग\nमीटर उंचीचे व १० मीटर परिघाचे, नेहमी हिरवेगार असलेले वृक्ष. फांद्या समांतर, टोकाचा भाग गोलाकार. नवीन फांद्या बारीक, करडया रंगाची लव असलेल्या आणि खालच्या बाजूस वळलेल्या.\n२.५ ते ५ सेमी. लांब व .२५ सेमी. रूंद, चपटे, रेखाकार, ताजे असता हिरवे, वाळल्यावर पिवळे व चमकदार, टोकास वाकडे, कठीण आणि तीक्ष्ण शेंडा असलेले. वृक्षावर पाने ८ ते १० वर्षे टिकतात. फाद्यांना वेढून पाने फुटतात पण ती दोन रांगांमध्ये उगवल्याप्रमाणे भासतात.\n१० ते १५ सेमी लंब गोलाकार, ४ ते ७ सेमी व्यासाचे निळया किंवा वांगी रंगाचे, वर्षाने पिकणारे. बीज १ ते २.५ सेमी लंब, पंखयुक्त. सिक्कीम, भूतान, कुमाऊँ, अफगाणिस्तान, बलुचिस्तान इ. हिमालयाच्या ३ ते ४ हजार फूट उंचीपर्यंतच्या प्रदेशात.\nतीक्ष्ण, उष्ण, व सस्निग्ध असल्याने कफ नाहीसा करतो आणि मधुर अनुरस असल्याने वातघ्न राजयक्ष्मा व शोष या व्याधी बरे होण्यास मदत होते. अरूची, अजीर्ण, श्र्वास, कास, अतिसार, पण्डुरोग व संग्रहणीत तमालपत्राचे चूर्ण वापरावे. त्यात तमालपत्र १ भाग, मिरी २ भाग, सूंठ ३ भाग, पिंपळी व वंशलोचन प्र २ भाग, वेलची आणि दालचिनी प्रत्येकी अर्धाभाग आणि पिठीसाखार ३२ भाग आहे.\nकाटेरी झुपकेदार आरोहिणी वेल. फाद्यांवर उभ्या रेषांमुहे पन्हळी तयार होतात. काण्ड त्रिकोणी, स्निग्ध. कंटक ०.५ ते १ सेमी. लांब, खालच्या बाजूस वळलेले, काहीसे बाकदार.\nज्यांना शतावरीची पाने म्हणतात ते पत्राभास काण्ड होय. २ ते ६ संख्येच्या गुच्छात उगवणारे, १.२५ ते २.५ सेमी लांब, पातळ विळयाप्रमाणे भासणारे. पुष्पमंजिरी. २.५ ते ५ सेमी, लांब, एकेरी किंवा गुच्छस्वरूप त्यामध्ये लहान, सुगंधी पांढर किंवा गुलाबी फुले.\nवाटाण्याच्या आकाराचे १ ते २ बीजांनी युक्त.\nमूलस्तंभापासून जाड, लांबट गोल, दोन्हीकडे निमुळती व पांढरी अशी अनेक मूळे फुटतात. वर्षाऋतूच्या सुरूवातीला मृगनक्षत्र सुरू होण्याचे आसपास मुळांपासून नवीन शाखा फुटतात व त्यानंतर फुले व शरदात फळे येतात. भारतात सर्वत्र विशेष करून उत्तर भारतात.\nशतावरी सिध्द वातव्याधीवर अभ्यंगासाठी वापरावे. देवी विकारांमध्ये दाहशामक म्हणून पानाचा लेप करतात. स्तन्यवृध्दीसाठी शतावरीच्या मुळया दुधात वाटून ध्यावा, दाहावर शतावरीचा काढा दूध आणि थोडा मध घालून द्यावा. ज्वरावर शतावरीच्या मुळांचा रस व गाईचे दूध एकत्र करून त्यात जिऱ्याची पूड घालून ते मिश्रण द्यावे. शरीरपुष्टतेसाठी शतावरी चूर्ण १० ग्रॅम प्रमाणात रोज दूधातून घ्यावे. आम्लपित्तावर २५ ग्रॅम मात्रेत शतावरीने सिध्द केलेले गाईचे तूप घ्यावे.\nएच आय व्ही शोध प्रबंध\nएच. आय. व्ही. व आयुर्वेद\nस्वस्थ जीवन जगण्याचा मार्ग\nआयुर्वेदिक तत्वांवर आधारलेल्या कस्टर्डचे मूल्यांकन\nदी ऑर्गन क्लोमा - अ फ्रेश ऍथर\nवैद्य विलास नानल आयुर्वेद प्रतिष्ठान\nआयुर्वेदाच्या मदतीने शरिराची काळजी\nआयुर्वेदाद्वारे केसांची निगा राखणे\nसौंदर्यासाठी काही आयुर्वेदिक उपचारपध्दती\nवृध्दांचे स्वास्थ्य व आयुर्वेद\nरेकी: तुम्हांला माहीत आहे का\nरेकीच्या रोज सरावाने शरीर, मन, भावना, अध्यात्मिक पातळीवर चांगला परीणाम होतो. पुढे वाचा…\nआरोग्य म्हणजे सुदृढता असणे किंवा सुरळीतता असणे. सुदृढता, सुरळीतता आहे किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी मार्गदर्शन करणे हा या वेबसाईटचा प्रयत्न आहे. आरोग्य.कॉम ही भारतातील आरोग्य विषयक माहिती पुरवण्यात सर्वात अग्रेसर असणा-या वेबसाईट्सपैकी एक आहे. या आरोग्यविषयक माहिती पुरवणा-या साईट्स म्हणजे डॉक्टर नव्हेत. पण आरोग्याविषयी पुरक माहिती व उपचारांचे वेगवेगळे माध्यम उपलब्ध करुन देणारी प्रगत यंत्रणा आहे. या साईटच्या गुणधर्मांमुळे इंटरनेटचा वापर करणा-यांमधे आरोग्य.\n» आमच्या सर्व समर्थन गट पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nआमच्या बातमीपत्राचे सदस्यत्व घ्या\nआरोग्य संबंधित नवीन माहिती मिळवा.\nआरोग्य.कॉम ही भारतातील एक आरोग्याविषयीची आघाडीची वेबसाईट आहे. ह्या वेबसाईटवर तुम्हाला आरोग्याविषयी जवळ जवळ सर्व वैद्यकीय आणि सर्वसामान्य माहिती मिळण्यास मदत होईल असे विभाग आहेत.\nहे आपले संकेतस्थळ आहे, यात सुधारण्याकरिता आपले काही प्रस्ताव किंवा प्रतिक्रीया असतील तर आम्हाला जरुर कळवा, आम्ही आमचे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करू\n“माझे नाव पुंडलिक बोरसे आहे, मला आपल्या साइट मुळे फार उपयुक्त माहिती मिळाली म्हाणून आपले आभार व्यक्त करण्यासाठी ईमेल पाठवीत आहे.\nकॉपीराईट © २०१६ आरोग्य.कॉम सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.tusharkute.info/2013/11/", "date_download": "2020-04-07T15:46:14Z", "digest": "sha1:IMEQ2T6B43JSG5GETDIWMZ4BZIDW6LLA", "length": 8513, "nlines": 247, "source_domain": "www.tusharkute.info", "title": "अभिव्यक्ति: November 2013", "raw_content": "\n’तुषार कुटे’ च्या लेखांचा संग्रह...\nभारतरत्न पुरस्काराचेही राजकारण. (दै. गांवकरी दि. २६ नोव्हेंबर २०१३)\n(दै. गांवकरी दि. २६ नोव्हेंबर २०१३)\nतुलना नको. (दै. गांवकरी दि. २५ नोव्हेंबर २०१३)\nतुलना नको. (दै. गांवकरी दि. २५ नोव्हेंबर २०१३)\nयेथल्या दरीदरीत हिंडते मराठी...\nरेवदंडा बीच - पुण्याहून अलिबागला निघायच्या आधी आजूबाजूला कोणकोणते समुद्रकिनारे आहेत, याची गुगल मॅप वर माहिती काढून घेतली होती. त्यात रेवदंडा बीच पहिल्या क्रमांकावर होता....\nचिमणचारा - चि.वि. जोशींच्या बालवाड्मयातील आणखी एक कलाकृती म्हणजे 'चिमणचारा' होय. त्यातील मुख्य पात्र म्हणजे चिमणराव. या चिमणरावांना चि. वि. जोशीनी यांनी अजरामर केलंय....\nश्री कृष्ण का विश्वस्त कौन - मराठी भाषा में रहस्य उपन्यासों को बड़ी लंबी परंपरा है. साहित्य के इतिहास में मराठी उपन्यासकारों ने कई बेहतरीन रचनाएं प्रस्तुत की है. इन्हीं उपन्यास श्रृंखल...\nनिसर्ग प्रेरित संगणन (1)\nभारतरत्न पुरस्काराचेही राजकारण. (दै. गांवकरी दि. ...\nतुलना नको. (दै. गांवकरी दि. २५ नोव्हेंबर २०१३)\nचिमणचारा - चि.वि. जोशींच्या बालवाड्मयातील आणखी एक कलाकृती म्हणजे 'चिमणचारा' होय. त्यातील मुख्य पात्र म्हणजे चिमणराव. या चिमणरावांना चि. वि. जोशीनी यांनी अजरामर केलंय....\nगुगलचा मराठी भाषेवर आणखी एक आघात. - गुगलने मराठी भाषे व्यतिरिक्त भारतातील सर्व भाषेत Translator हि सेवा पुरवायला सुरुवात केली. आणि मराठी भाषेवर अन्याय केला. पण आता गुगल पुढचं पाउल देखील टाकत ...\nदि. ३१ डिसेंबर २००९ (२०१० कडे जाताना...) -\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5", "date_download": "2020-04-07T17:17:04Z", "digest": "sha1:ITBS2LDKDQEUQVXQ2T6NRMPGPGKDN73S", "length": 33205, "nlines": 235, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "बेळगाव - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया उत्तर रद्द करण्यासाठी येथे क्लिक करा आणि नंतर. याबद्दलची माहिती आपण येथे पाहू शकता. राइड ईरडेन रॅन्नी इन एनमिस्प्लिप्ट महाग्नर (ॲंगल्योरिगल). इंडल (स्थानिक एलियन युनिव्हर्सिटी) वापरल्या जाणार्या. त्यामध्ये स्थानिक सोसायटीच्या भाषेचे सदस्यत्व आणि त्यासंबंधित व्यावसायिक वेश्याव्यवस्थेचा समावेश आहे.\nहा लेख बेळगाव शहराविषयी आहे. बेळगाव जिल्ह्याच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या\nक्षेत्रफळ (जिल्हा) १३,४१५ कि.मी²\nप्रशासकीय प्रमुख श्री किरण. सायनाक\nबेळगाव (Belgaum) हे दक्षिण महाराष्ट्र आणि वायव्य कर्नाटक या सीमाभागात वसलेले एक शहर आहे.बेळगाव शहर हे बेळगाव जिल्हा व बेळगाव विभागाचे प्रशासकीय मुख्यालय आहे.\n५ संस्कृती व लोकजीवन\nबेळगाव समुद्रसपाटीपासून २,५०० फूट (७६२ मीटर) उंचीवर वसले आहे. हे शहर मार्कंडेय नदीच्या किनाऱ्यावर आहे. बेळगावचे जगाच्या नकाशावरील स्थान १५°५२' उत्तर अक्षांश व ७४°३०' पूर्व रेखांश असे आहे.[२] महाराष्ट्र व गोवा राज्यांच्या सीमेलगत पश्चिम घाटात असलेले बेळगाव मुंबईपासून सुमारे ५०० कि.मी. अंतरावर आहे. बेळगाव जिल्ह्यात १,२७८ खेडी असून जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ १३,४१५ चौरस कि.मी आहे, तर एकूण लोकसंख्या ४२,०७,२६४ इतकी आहे. या लोकसंख्येपैकी ३१,९५,००० इतकी लोकसंख्या ग्रामीण भागातील आहे.[३] बेळगावचे वातावरण आल्हाददायक असून येथे मुख्यतः सदाहरित वनस्पती आढळतात. येथील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ५० इंच आहे.\nसौंदत्ती येथील रट्टा राज्यकर्त्यांनी बेळगाव शहराची स्थापना इसवी सनाच्या बाराव्या शतकात केली. रट्टा अधिकारी बिचीराजा याने इ.स. १२०४ मध्ये बेळगावचा किल्ला बांधला व कमल बस्ती या सुंदर वास्तूची निर्मिती केली. कमल बस्ती या इमारतीच्या आत छतास सुंदर कमळ आहे व नेमीनाथ तीर्थंकर यांची प्रतिमा आहे. किल्ल्याच्या इतर ठिकाणांचे बांधकाम इ.स. १५१९ सुमाराचे आहे. या किल्ल्यात काही जैन मंदिरे व मारुती मंदिर आहे. चालुक्य शैलीचे स्थापत्य सर्वत्र आढळते.\nइ.स. १२१०-१२५० पर्यंत बेळगाव रट्टा राज्याची राजधानी होती. देवगिरीच्या यादवांनी रट्टांना हरवून बेळगाव जिंकले. इ.स. १३०० मध्ये दिल्लीच्या खिल्जी यांनी येथील यादव व होयसोळांना पराभूत केले. इ.स. १३३६ मध्ये विजयनगर राज्यकर्त्यांनी बेळगाव काबीज केले.\nइ.स. १४७४ मध्ये बहामनी सेनापती महंमद गवान याने बेळगाव काबीज केले. आदिलशाहने बेळगावच्या किल्ल्यात सुधारणा केल्या. मोगल व मराठे या राज्यकर्त्यांनी बेळगाव शहरावर राज्य केले व कालांतराने ब्रिटिशांनी इ.स. १८१८ मध्ये या शहरास आपल्या साम्राज्यात समाविष्ट केले. ब्रिटिशांनी येथे लष्कर छावणी (कॅंटोन्मेंट बोर्ड) बांधली व मराठा लाइट इन्फंट्रीचे मुख्यालय येथे स्थापन केले.[४]\nभारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे ३९वे अधिवेशन बेळगावात झाले होते . अधिवेशनाचे अध्यक्ष महात्मा गांधी होते. पोर्तुगीजांच्या ताब्यातील गोव्याजवळ असल्यामुळे ब्रिटिश राजवटीच्या काळी व नंतर स्वातंत्र्योत्तर काळांतदेखील बेळगावचे सैन्याच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्त्व होते. गोवा मुक्तिसंग्रामात गोव्यात भारतीय सैन्य बेळगावातूनच पाठविण्यात आले. स्वातंत्र्यानंतर बेळगाव बॉम्बे राज्यात व १९५६च्या राज्य पुनर्रचनेनंतर म्हैसूर राज्यात (कर्नाटक) गेले. तेव्हापासून महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात बेळगावावरून वाद सुरू आहे. सध्या हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे.\nबेळगावाचे प्राचीन संस्कृत नाव वेणुग्राम म्हणजेच बांबूचे खेडे असे होते. इंग्रजीत बेळगावचे स्पेलिंग Belgaum (बेलगाम) असे करतात. त्यामुळे उर्वरित भारतात या शहराला बेलगाम म्हणतात. कर्नाटक सरकारने बेळगावचे 'बेळगावी' असे नामांतर केल्याचे जाहीर केले होते परंतु केंद्र सरकारने या नामांतरास नकार दिला आहे.[५] महाराष्ट्र सरकारच्या विरोधामुळे व मराठी जनतेच्या भावना लक्षात घेऊन केंद्र सरकारने नामांतरास नकार दिला आहे.[६] इंग्रजी व मराठी प्रसारमाध्यमांत देखील शहराचे कन्नड नाव वापरले जात नाही.[७][८] मराठीत बेळगाव व बेळगाव या दोन्ही प्रकारे शहराचे नाव लिहिले जाते. कर्नाटकातील सरकारी पाट्या-प्रकाशनामध्ये ‘बेळगावी’ असे लिहिले जाते.\nअधिक माहितीसाठी पहा महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न\nबेळगावातील एकूण लोकसंख्येपैकी ७५% लोक मराठी भाषक आहेत[९] तरीही बेळगावांस महाराष्ट्रापासून तोडल्यामुळे येथील जनतेच्या भावना तीव्र आहेत. गेल्या पन्नास वर्षापासून तेथील जनता सनदशीर व शांततामय मार्गाने लढा देत आहे. महाराष्ट्र एकीकरण समिती हा पक्ष बेळगाव महाराष्ट्रात सामील करण्यासाठी प्रयत्न करीत आहे, तर कर्नाटक शासन महाजन आयोगच्या शिफारसी लागू कराव्यात अशी मागणी करत आहे. बेळगावातील मराठी जनता कर्नाटक सरकार आपल्यावर अन्याय करत असून कन्नड भाषेची सक्ती करून मराठीची गळचेपी करण्याचा आरोप करते.[१०][११][१२] महाराष्ट्राने हा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात याचीका दाखल केली आहे.\nबेळगाव शहर हे बेळगाव जिल्ह्���ाचे व बेळगाव विभागाचे प्रशासकीय मुख्यालय आहे. बेळगाव शहराचे कामकाज बेळगाव महानगरपालिका पाहते. बेळगाव जिल्ह्यात खालील तालुके समाविष्ट आहेत-\n२००१ च्या जनगणनेनुसार बेळगाव शहराची लोकसंख्या ३,९९,६०० तर बेळगाव लष्कर छावणी (कॅंटोन्मेंट बोर्ड) ची लोकसंख्या २३,६७८ इतकी होती.[१३] बेळगावात मराठी भाषक बहुसंख्य आहेत (एकूण लोकसंख्येच्या ७५%).[१४] शहरातील प्रमुख भाषा मराठी असून महानगरपालिकेचे कामकाज व बाजारपेठांतील व्यवहार याच भाषेतून चालतात.[१५] कन्नड व कोंकणी भाषादेखील बोलल्या जातात. शहरात मराठी माध्यमाच्या शाळा बहुसंख्य असून महाराष्ट्रीय मंडळींनी आपली मराठी अस्मिता जपली आहे.[१६] शिवजयंती व गणेशोत्सव हे सण मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. बेळगावातील प्रमुख वृत्तपत्रे तरुण भारत, पुढारी, रण-झुंजार, वार्ता व स्वतंत्र प्रगती ही आहेत.[१७] सरस्वती वाचनालय हे येथील शंभर वर्षे पूर्ण झालेली प्रसिद्ध संस्था आहे.\nबेळगांव हे पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरचे मोठे व्यापारकेंद्र आहे. बेळगावात अनेक महत्त्वाच्या शैक्षणिक संस्थादेखील आहेत. बेळगावात अनेक मोठे उद्योग आहेत, पैकी इंडल ॲल्युमिनियम उद्योग व पॉलिहायड्रॉन हे सर्वांत महत्त्वाचे आहेत. शहरातील मुख्य बाजारपेठा- कृषी उत्पन्न, धान्ये, ऊस, तंबाखू, तेलबिया, दुग्धउत्पादने. शहरातील मुख्य उद्योग- चामड्याच्या वस्तू, माती(क्ले), साबण, कापूस, धातू, हायड्रॉलिक. बेळगाव शहर पॉवरलूम उद्योगासाठी प्रसिद्ध आहे.[१८]\nबेळगावात भारतीय सैन्य दलाची अनेक सैनिकी शिक्षणकेंद्रे व भारतीय हवाईदलाचे तळ व कमांडो स्कूल आहेत. बेळगावाच्या भौगोलिक स्थानामुळे ब्रिटिशकाळापासूनच शहराचे महत्त्व वाढले होते. मराठा लाइट इन्फंट्री रेजिमेंटचे मुख्यालय येथेच आहे.[१९]\nकर्नाटकमधील बेळगाव हे एक प्रमुख शैक्षणिक केंद्र आहे. येथे आठ संस्था, अभियांत्रिकी महाविद्यालये, 5 वैद्यकीय महाविद्यालये आणि काही दंत महाविद्यालये यासह अनेक संस्था आहेत. याव्यतिरिक्त, रानी चेनम्मा विद्यापीठ बेळगाव येथे आहे. हे बेलगाम बागलकोट आणि बीजापूर पदवी महाविद्यालयांतर्गत आहे. इतर पदवीधर महाविद्यालये, पॉलीटेक्निक महाविद्यालये आणि कायदा महाविद्यालये येथे देखील आहेत. के एल ई, के, एल, एस, gomatesa, bharatesa आणि मराठा mandaladantaha vidyalayagalannu अनेक संस्था जोरदार शैक्षणिक केले आहे. जिल्ह्यात 9 पॉलीटेक्निक, 5 अभियांत्रिकी महाविद्यालये तसेच एकूण तांत्रिक क्षेत्र आहेत. आणि अनेक वैद्यकीय, दंत आणि अनेक तांत्रिक महाविद्यालये.\nकेएलई ऑर्गनायझेशन (कर्नाटक लिंगायत एज्युकेशन सोसायटी)\nकर्नाटक लिंगायत शिक्षण (केएलई) सोसायटी\n[1] 1947 मध्ये, हुबळी, ब, वीरेंद्र bhumaraddi तांत्रिक कॉलेज, 1963 मध्ये बेळगाव येथे भरलेल्या जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालय आणि haveriya जी, एच कॉलेज सुरुवात केली.\nकर्नाटक सरकार ही एक स्वायत्त संस्था आहे. येथे अनेक तांत्रिक कला शिकवल्या जातात. कमर्शियल प्रॅक्टिस, सिव्हिल, ऑटोमोबाइल, मेकेनिकल, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रॉनिक आणि कम्युनिकेशन विभाग. हे उत्कृष्ट कर्मचार्यांसाठी नैसर्गिकरित्या ओळखले जाते. बी सीईटी पार्श्वगाडीसाठी धावत आहे राज्यात दरवर्षी प्रथम क्रमांक पटकावणारी ही पहिलीच जागा आहे. दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ ही बेळगाव जिल्हा्यातील एक महत्त्वाची शिक्षण संस्था\nबेळगावातून राष्ट्रीय महामार्ग ४ (पुणे-बंगळूर) व ४ए (कर्नाटक-गोवा) जातात. मुख्य बसस्थानक शहराच्या जुन्या भागात आहे.\nबेळगाव रेल्वे स्थानक भारतीय रेल्वेच्या पुणे-मिरज-लोंढा रेल्वेमार्गावर असून ते पुणे, मुंबई, दिल्ली, वास्को द गामा (गोवा) व दक्षिणेकडील शहरांना चांगल्याप्रकारे जोडले गेले आहे. रेल्वेगाड्या मुंबईला मिरजमार्गे तर बंगळूरला लोंढामार्गे जातात. (रेल्वे वेळापत्रक)\nबेळगांव शहरापासून ११ कि.मी वर असलेल्या सांब्रा विमानतळावरुन मुंबईला रोज उड्डाणे होतात. बंगळूर व मंगळूर ही शहरेदेखील बेळगावाशी हवाईमार्गाने जोडली गेली आहेत.\nबेळगांव हे पश्चिम घाटाच्या पायथ्यावर असल्यामुळे शहरास थंडगार हवामान व हिरवागार निसर्ग लाभलेला आहे. अनेक ऐतिहासिक वास्तू, मंदिरे, चर्च शहरभर पसरले आहेत. बेळगाव हे कुंदा तसेच मांडे या गोड पदार्थांसाठी प्रसिद्ध आहे. रट्टा राज्यकर्त्यांनी बांधलेला बाराव्या शतकातील बेळगावचा किल्ला इंडो-सार्केनीक व दख्खनी वास्तुकलेनुसार बांधला गेला आहे. हा किल्ला शहराच्या मध्यवस्तीत आहे व आतमध्ये काही मशिदी व मंदिरे आहेत. चालुक्य वास्तुकलेनुसार बांधलेल्या कमलबस्ती च्या आत नेमीनाथ तीर्थंकराची प्रतिमा आहे व छतास सुंदर कमळाची (मुखमंटप) रचना केली गेली आहे. राकसटोप येथे एक भव्य पाषाण प्रतिमा असून मार्कंडेय नदीवर धरण बांधलेले आहे. बेळगावातील सर्वांत जुने मंदिर कपिलेश्वर येथे स्वयंभू ज्योतिर्लिंग आहे व यास दक्षिणकाशी असे संबोधले जाते. जांबोटी येथे हिरवेगार पर्वत असून लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे.[२०][२१]\nइतर प्रसिद्ध पर्यटनस्थळे- श्री हरिमंदिर, शिवाजी उद्यान, संभाजी उद्यान, नाथ पै पार्क, वज्रपोहा व गोडचिन्माळकी धबधबा, सेंट मेरी चर्च\n^ \"बेळगाव महापालिकेवर मराठीचा झेंडा फडकला\". पान क्रमांक 6. Unknown parameter |तारीख= ignored (सहाय्य); Unknown parameter |मुद्रक= ignored (सहाय्य); |अॅक्सेसदिनांक= जरुरी |दुवा= (सहाय्य)\n^ \"फॉलिंगरेन.कॉम-बेळगाव\", फॉलिंगरेन.कॉम ,२८-०२-२००७, (इंग्रजी भाषेत)\n^ \"बेळगाव एन.आय.सी\", बेळगाव एन.आय.सी\n^ \"सेंट्रल एक्साईज-बेळगाव\", सेंट्रल एक्साईज बेळगाव\n^ \"बेळगावच्या नामांतरास केंद्र सरकारचा नकार\", सकाळ वृत्तसमूह ,२१-०८-२००७, (मराठी भाषेत)[मृत दुवा]\n^ \"बंगलोर नामकरण केंद्रीय गृहमंत्रालयात अडकले\", न्युइंडएक्सप्रेस ,२१-०८-२००७, (इंग्रजी भाषेत)\n^ \"आपल्याला आपलं काम आवडलं तर आयुष्य हे सुंदर गाणं असेल\", टाइम्स ऑफ इंडिया ,०२-०३-२००७, (इंग्रजी भाषेत)\n^ \"हेल्मेटसक्तीच्या नावाखाली पोलिसांचा छळ[मृत दुवा]\", पुढारी ,०२-०३-२००७, (मराठी भाषेत)\n^ जयशंकर जयरामय्या,\"कन्नडभाषिक जाळ्यात अडकले\", द फायनान्शियल एक्सप्रेस (इंग्रजी भाषेत)\n^ बेळगाव निपाणी बिदर कारवारचा सीमाप्रश्न काय आहे-बेळगाव तरुण भारत (पीडीएफ फाईल)\n^ \"मायमराठीच्या रक्षणासाठी मराठी ऐक्याची भक्कम फळी आवश्यक\", पुढारी (मराठी भाषेत)\n^ \"कन्नड गुंडाचा धुडगूस सुरूच\", पुढारी (मराठी भाषेत)\n^ \"भारतीय जनगणनेची साठवलेली माहिती-वेबअर्काईव.कॉम\", भारतीय जनगणना आयोग / वेबअर्काईव.कॉम ,०३-०३-२००७, (इंग्रजी भाषेत)\n^ गिरीश कुबेर,\"जिल्हा नेहमीच वादग्रस्त होता\", इकॉनॉमिक टाइम्स ,२८-११-२००५, (इंग्रजी भाषेत)\n^ \"पापुंच्या त्या वक्तव्यावर तीव्र पडसाद: हातच्या काकणाला आरसा कशाला[मृत दुवा]\", पुढारी (मराठी भाषेत)\n^ \"बेळगांव-२ राज्ये व २ भाषांची कहाणी\", याहू भारत ,२४-११-२००५, (इंग्रजी भाषेत)\n^ \"बेळगावाचा इतिहास\", वर्ल्ड६६.कॉम\n^ \"बेळगावातील उद्योगधंदे\", बेळगाव एन.आय.सी (इंग्रजी भाषेत)\n^ \"बेळगाव जिल्हा\", कर्नाटक.कॉम (इंग्रजी भाषेत)\n^ \"बेळगांव पर्यटन\", बेळगांव महानगरपालिका\n^ \"बेळगांव एन.आय.सी पर्यटन\", बेळगांव एन.आय.सी\nबेळगांव कारवार बिदर निपाणीचा सीमाप्रश्न काय आहे तरुण भारत विशेषांक (पीडीएफ)\nबेळगाव तरुण भारत - बेळगांवातील आघाडीचे मराठी दैनिक\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\n२००७ मधील मुखपृष्ठ सदर लेख\nसंदर्भांना अॅक्सेसदिनांक आहे पण दुवा नसलेली पाने\nमृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख\nमृत बाह्य दुवे असणारे लेख\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०२० रोजी २०:०९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%9D%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A5%87", "date_download": "2020-04-07T18:00:23Z", "digest": "sha1:DNYAA33LU3T6NTGFY6VWQU6UAZHXEPNJ", "length": 3749, "nlines": 106, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:किर्गिझस्तानमधील शहरे - विकिपीडिया", "raw_content": "\n\"किर्गिझस्तानमधील शहरे\" वर्गातील लेख\nएकूण ३ पैकी खालील ३ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ मार्च २०१७ रोजी २१:४९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/node/2361", "date_download": "2020-04-07T17:09:19Z", "digest": "sha1:2KYIS2MRSMMWGTKIAQF5GL7SU5I3VYL2", "length": 14738, "nlines": 94, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ची सहा वर्षे | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\n‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ची सहा वर्षे\n'थिंक महाराष्ट्र डॉट कॉम'ला सहा वर्षे पूर्ण झाली. आम्हाला हे काम करत असताना संशोधक, अभ्यासक, लेखक, कवी, सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत, शास्त्रज्ञ, वक्ते, कलाकार, छांदिष्ट अशा, महाराष्ट्रातील अनेक ‘वेड्या’ व्यक्ती भेटल्या. त्याचबरोबर सांस्कृतिक महत्त्वाच्या किल्ले-लेणी-मंदिरे- नदीघाट वगैरे वास्तू, गावोगावच्या प्रथा-परंपरा, यात्रा-जत्रा, खाद्यपदार्थ, बाजार असे संस्कृतिसंचित प्रत्ययास आले. त्यांच्या माध्यमातून आम्हाला येथील विधायकतेचा, प्रज्ञाप्रतिभेचा अनुभव आला. महाराष्ट्राची ही शक्ती आमच्या कामाला ऊर्जा पुरवत राहिली. वाचकही ते पाहून-वाचून-जाणून हरखून गेले. वाचकांचे प्रतिसाद, त्यांनी प्रकल्पाला केलेली उत्स्फूर्त मदत इत्यादी कृतींतून ती गोष्ट प्रत्ययास येत राहिली.\n'थिंक महाराष्ट्र'ने सहा वर्षांमध्ये ‘विचारमंथन’, ‘हिंद स्वराज्य परिचर्चा’, ‘लोकशाही सबलीकरण अभियान’, ‘कृतार्थ मुलाखतमाला’ असे विचारांचे व संस्कांरांचे अधिष्ठान असलेले उपक्रम राबवले. त्याच प्रकारची डिसेंबर २०१४ मध्ये राबवलेली 'सोलापूर जिल्हा संस्कृतिवेध' ही माहितीसंकलनाची व जनजागरणाची जिल्हा व्यापी मोहीम विशेष उपयोगाची व लक्षवेधी ठरली. 'थिंक महाराष्ट्र'चे बावन्न कार्यकर्ते सोलापुरातील अकरा तालुके व त्यांमधील गावे फिरत असताना त्यांच्या दृष्टीस तेथे वसलेले महाराष्ट्राचे लघुचित्र आले.\n'थिंक महाराष्ट्र'चे माहितीसंकलन तोपर्यंत विकेंद्रित पद्धतीने चालत असे. त्यामध्ये परिणाम जाणवत नसे. परंतु सोलापूरची मोहीम माहितीसंकलनाचे मॉडेल ठरली. मात्र त्यामध्ये मनुष्यबळ, पैसा यांचा व्यय फार झाला. कारण एकाच वेळी अकरा तालुक्यांचे लक्ष्य फार मोठे होते. तरीसुद्धा ‘सोलापूर मोहीम’ यशस्वी झाली. त्यानंतर 'थिंक महाराष्ट्र'चा प्रतिसाद प्रचंड वाढला. प्रत्येक महिन्याची वाचकसंख्या पंचवीस हजारांत गेली आणि हिट्स साडेचार लक्षांच्या पुढे\nत्यानंतर 'थिंक महाराष्ट्र'ने 'नाशिक जिल्हा संस्कृतिवेध' उपक्रम राबवला. मात्र कार्यपद्धत बदलून. सिन्नर आणि निफाड या दोन तालुक्यांमध्ये पंधरा कार्यकर्ते गेले व त्यांनी प्रभावी रीत्या माहितीसंकलन केले. स्थानिक संपर्क जोडला. तेथील माहिती यशावकाश वेबपोर्टलवर येईलच. या पद्धतीने नाशिक जिल्ह्याच्या अन्य तालुक्यांमध्ये कार्यकर्ते जात राहतील.\nसोलापूरमध्ये मोहिमेचा तालुकावार खर्च लाख रुपयांपर्यंत गेला होता. तो नाशिकच्या दोन तालुक्यांत प्रत्येकी साठ हजार रुपयांपर्यंत खाली आला. त्यामध्येही स्थानिकांचा सहभाग हा मोठा आहे. त्यामुळे 'थिंक महाराष्ट्र'च्या आम्हा कार्यकर्त्यांना असे वाटते, की प्रत्येक तालुक्यातील संस्कृतिवेध मोहिमेचा साठ ते सत्तर हजार रुपये खर्च स्थानिकांनी उचलला तर ते सोयीचे होईल. 'थिंक महाराष्ट्र' अजूनही आर्थिक बाबतीत फार कमी पडत आहे. या समाजात सकारात्मकतेला व्यासपीठ आवश्यक आहे यावर सर्वांचे एकमत आहे आणि त्या जोरावरच गेली सहा वर्षे काम करता आले. प्रत्यक्षात वर्षाला एक कोटी रुपयांचा खर्च आवश्यक असलेला हा प्रकल्प वार्षिक आठ ते दहा लाख रुपयांच्या अल्प निधीवर चालवला जात आहे.\nसहा वर्षे पूर्ण झाल्याच्या या टप्प्यावर 'थिंक महाराष्ट्र'ला मदतीबरोबरच सहभागाची आवश्यकता वाटते. तो सहभाग आर्थिक असू शकेल, माहिती पुरवण्याचा किंवा लेख लिहिण्याचा असू शकेल, संदर्भांची जोड देऊन लेखांची उपयुक्तता वाढवण्याचा असू शकेल किंवा वेबपोर्टलसाठी जाहिराती मिळवून देण्याचा असू शकेल. 'थिंक महाराष्ट्र'चे आवाहन असे, की तुम्ही स्वतःला या प्रकल्पाशी जोडून घ्यावे. पैसा उभा राहिला तर महाराष्ट्राच्या गावखेड्यांपर्यंत पोचता येईल. तेथील योग्य व्यक्ती-उपक्रमांची वेबपोर्टलवर कायमस्वरूपी नोंद करता येईल. महाराष्ट्र सर्वसामान्य व्यक्तींमधील असामान्यत्वामुळे बांधला गेला आहे. त्याची यथार्थ नोंद जर आपण करू शकलो तर त्यापुढचा टप्पा मराठी माणसाच्या नेटवर्किंगचा असेल. त्यामुळे सकारात्मक कामांचा समाजावर परिणाम होत असलेला जाणवेल आणि ती सर्वांत महत्त्वाची गोष्ट आहे. तीच महाराष्ट्राची ताकद होय.\nकिरण क्षीरसागर हे 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'चे मुख्य कार्यकारी अधिकारी. ते 'थिंक महाराष्ट्र डॉट कॉम'चे सहाय्यक संपादक आहेत. त्यांनी ग्रॅज्युएशननंतर पत्रकारितेचे शिक्षण घेतले. ते त्यानंतर वृत्तसंस्था, दैनिक 'मुंबई चौफेर' आणि आकाशवाणी अशा ठिकाणी कामांचा अनुभव घेतल्यानंतर 'थिंक महाराष्ट्र'सोबत 2010 साली जोडले गेले. त्यांनी चित्रपट निर्मितीचे शिक्षण घेतले असून त्यांचा 'डिपार्टमेन्ट', 'अब तक छप्पन - 2', 'अॅटॅकस् ऑफ 26/11', 'क्विन', 'पोस्टर बॉईज' अाणि 'शेण्टीमेन्टल' अशा व्यावसायिक चित्रपटांच्या संकलन प्रक्रियेत सहभाग होता.\nसाडेसात लाख पाने तय्यार\nसंदर्भ: पोथ्या, दिनेश वैद्य, विश्वविक्रम, दुर्मीळ\nफेरीवाले विरुद्ध शासन - संघर्षाची बीजे\n‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ची सहा वर्षे\nऔषधी पत्रींना धार्मिक महत्त्व\nमहाराष्ट्राचे ���ंस्कृतिसंचित - खंड दोन\nराजुल वासा यांची 'वासा कन्सेप्ट' गाजतेय फिनलँड'मध्ये\nसंदर्भ: सांस्कृतिक घटना, रुग्णसेवा, राजूल वासा\nशेतकरी एकत्र आला तरच टिकू शकेल\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%95", "date_download": "2020-04-07T18:07:06Z", "digest": "sha1:2DYYHKQ6RV63XPQ6ZMYMS65LNPMLDEB4", "length": 54765, "nlines": 232, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "कर्नाटक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n१२° ५८′ १२.७७″ N, ७७° ३३′ ३७.०४″ E\nक्षेत्रफळ १,९१,७९१ चौ. किमी[१]\n• घनता ५,२८,५०,५६२ (९ वा) (२००१)\nराज्यपाल हंस राज भारद्वाज\nविधानसभा (जागा) विधानसभा, विधान परिषद (२२४ + ७५)\nआयएसओ संक्षिप्त नाव IN-का\nसंकेतस्थळ: कर्नाटक सरकार संकेतस्थळ\nकर्नाटक Karnataka (कन्नड भाषेत :ಕರ್ನಾಟಕ, उच्चार [kəɾˈnɑːʈəkɑː] (मदत·माहिती)) हे भारताच्या दक्षिणेकडील चार राज्यांपैकी एक राज्य आहे. राज्याची स्थापना १ नोव्हेंबर १९५६ रोजी म्हैसूर राज्य म्हणून झाली व १९७३ मध्ये या राज्याचे नाव कर्नाटक असे बदलण्यात आले......\nकर्नाटकाच्या पश्चिमेला अरबी समुद्र व गोवा हे राज्य आहे उत्तरेला महाराष्ट्र, पूर्वेला आंध्रप्रदेश आणि दक्षिणेला केरळ व तमिळनाडू ही राज्ये येतात. राज्याचे क्षेत्रफळ १,९१,९७६ चौरस किलोमीटर इतके आहे. ते भारताच्या एकूण क्षेत्रफळाच्या ५.८३% इतके आहे. कर्नाटक हे क्षेत्रफळानुसार भारतातले ८ वे मोठे राज्य आहे. लोकसंख्येच्या दृष्टीने त्याचा भारतात ९ वा क्रमांक आहे. कर्नाटक राज्यात २९ जिल्हे आहेत. कन्नड ही राज्याची मुख्य भाषा असून मराठी, कोकणी, तुळू, व तमीळ ह्याही काहि भाषा बोलल्या जातात.\nकर्नाटक या नावाचे अनेक अर्थ आहेत. करु= उच्च अथवा उत्कर्षित व नाडू = भूमी. म्हणजेच उत्कर्षित राज्य. हा त्यांपैकी एकअर्थ. तसेच दुसरा अर्थ : करु= काळा रंग + नाडू= भूमी. म्हणजे काळ्या रंगाच्या मातीचा प्रदेश. ही काळी माती महाराष्ट्र व कर्नाटकातील मोठ्या भूभागावर आढळते. श कृष्णा नदीच्या दक्षिणेकडील भागाला ब्रिटिश कारनॅटिक असे म्हणत.[२]\nकर्नाटक राज्याचा इतिहासाप्रमाणे मध्ययुगीन कर्नाटकात अनेक शक्तिशाली साम्राज्ये होऊन गेली. कर्नाटक��कडून शिल्पकला, संगीत, नृत्य, तत्त्वज्ञान, साहित्य यांची अनमोल परंपरा भारताला मिळाली आहे. स्वातंत्र्यानंतर साहित्य क्षेत्रात दिला जाणाऱ्या सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्काराचा मान सर्वाधिक वेळा कर्नाटकला मिळालेला आहे. कर्नाटकाने माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातही भरीव प्रगती केलेली आहे. भारतातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील उच्च शिक्षणाचे खाजगीकरण करून भारताला सर्वाधिक पदवीधरांचा देश बनवण्यात कर्नाटकाने मोठी कामगिरी बजावलेली आहे. राज्याची राजधानी बंगळूर ही असून आज ती भारताची माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील राजधानी समजली जाते.\nकर्नाटकाचा इतिहास पॅलिओथिक कालखंडापर्यंत सापडतो. मेगालिथिक व निओलिथिक संस्कृतींची मुळे कर्नाटकच्या पुरातत्त्व संशोधनात आढळतात. हराप्पामध्ये मिळालेले सोने कर्नाटकातील सोन्याच्या खाणींतून काढलेले असल्याचे जे पुरावे आहेत, ते हराप्पा संस्कृतीचा कर्नाटकाशी ५००० वर्षांपूर्वीही संपर्क होता हे दर्शवतात.[३][४] बौद्ध कालात कर्नाटक मगध साम्राज्याचा भाग होता व नंतर मौर्य साम्राज्याचा भाग बनला. अशोकाचे अनेक शिलालेख कर्नाटकात आहेत. मौर्य साम्राज्याच्या घसरणीनंतर जुन्नरच्या सातवाहनांनी कर्नाटकच्या मोठ्या भागावर राज्य केले. सातवाहनांनंतर कर्नाटकच्या स्थानिक राज्य कर्त्याचा उदय झाला. कदंब व पश्चिमी गंगा ही राज्ये उदयास आली. कदंब घराण्याचा मूळ पुरुष मयूरशर्मा याने बनावासी येथे आपली राजधानी स्थापन केली होती.[५][६] पश्चिमी गंगा घराण्याने तलक्कड येथे राजधानी स्थापली होती.[७][८]\nहंपी येथील उर्गसिंहाचा पुतळा (युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ सूचीतील वारसास्थळ)vf\nघराण्याने कन्नड भाषेला राज्यभाषा म्हणून वापरण्यास सुरूवात केली. पाचव्या शतकातील बनावसी येथे सापडलेल्या तांब्याच्या नाण्यांवरून त्याबद्दल पुरावा मिळतो.[९][१०] ह्या राज्यानंतर कर्नाटक बदामी येथील चालुक्यांच्या राज्याचा भाग बनले.[११][१२] the Rashtrakuta Empire of Manyakheta[१३][१४] and the Western Chalukya Empire,[१५][१६] चालुक्यांनी दख्खनच्या पठारावरील मोठ्या भागावर राज्य केले. यांत महाराष्ट्रातील मोठा भागही येत होता. या राज्याची राजधानी कर्नाटकातील बदामी येथे होती. चालुक्यांची चालू केलेल्या वास्तुरचनेची परंपरा कर्नाटकातील इतर राज्यकर्त्यांनीही चालू ठेवली.[१७][१८].\nदक्षिणेकडील चोल साम्राज्य ९ व्या शतकात अतिशय शक्तिशाली बनले. आजचा जवळपास संपूर्ण कर्नाटक चोलांच्या अधिपत्याखाली होता.[१९] राजाराज चोलाने (इस. ९८५-१०१४)सुरु केलेला विस्तार राजेंद्र चोलाच्या (१०१४-१०४४) अधिपत्याखाली चालू राहिला.[१९] सुरुवातीस गंगापदी, नोलंबपदी ही म्हैसूरनजीकची ठिकाणे काबिज केली. राजाराज चोलने बनावसीपर्यंत विस्तार केला. १०५३ मध्ये राजेंद्र चोल दुसरा याने चालुक्यांचा पराभव केला. त्याच्या स्मरणार्थ कोलार येथे स्तंभ उभा केला होता.[२०]\n११ व्या शतकात होयसाळांचे राज्य उदयास आले, ह्या राज्यात कन्नड साहित्याने शिखर गाठले. तसेच शिल्पकलांने भरलेली अनेक मंदिरे त्यांच्या काळात बांधली गेली. कन्नड संगीत व नृत्यही याच काळात विकसित झाले. एकंदरीतच होयसाळांची कारकिर्द ही कन्नड संस्कृतीचा सुवर्णकाळ मानली जाते.[२१][२२][२३][२४] होयसाळांनी आपल्या राज्यविस्तारात आंध्र व तमिळनाडूचेही भाग काबिज केले होते. चौदाव्या शतकात हरिहर-बुक्क यांनी विजयनगर साम्राज्याची स्थापना केली. या राज्याची राज्याची राजधानी तुंगभद्रेच्या काठी होशपट्टण येथे केली. याच गावाचे नाव नंतर विजयनगर म्हणून रूढ झाले. विजयनगरच्या साम्राज्याने उत्तरेकडून येणाऱ्या इस्लामी आक्रमणांना बऱ्याच काळापर्यंत यशस्वीरीत्या तोंड दिले. राजा रामदेवराय हा विजयनगर साम्राज्याचा सर्वात प्रभावी सम्राट होऊन गेला. जवळपास संपूर्ण दक्षिण भारतावर विजयनगर साम्राज्याची सत्ता होती. बेल्लारीजवळ मध्ययुगीन विजयनगर शहराचे अवशेष आहेत.[२५][२६]\nसन १५६५ मध्ये विजयनगर साम्राज्याचा तालिकोटा येथील लढाईत इस्लामी सुलतानांच्या युतीविरुद्ध पराभव झाला व विजयनगर साम्राज्याचे अनेक इस्लामी शाह्यांमध्ये (निजामशाही, आदिलशाही व कुतुबशाही) विभाजन झाले.[२७] विजापूरस्थित आदिलशाही सलतनतीने जवळपास संपूर्ण दख्खनच्या पठारावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते. १६८७ मध्ये औरंगजेबाने आदिलशाही संपुष्टात आणली.[२८][२९] बहामनी व आदिलशाही स्थापत्याची चुणूक उत्तर कर्नाटकातील शहरांमध्ये पहावयास मिळते. गोल घुमट हे त्यातील सर्वात प्रसिद्ध स्थापत्य आहे.[३०]\nमराठा साम्राज्याच्या विस्तारकालात पूर्वी विजयनगर साम्राज्याचे विभाग असलेली दक्षिण कर्नाटकातील अनेक छोटी राज्ये अजूनही स्वतंत्र होती[३१]. म्हैसूरचे वडियार, मराठे व निझाम यांच्या ताब्यात कर्नाटक होता. म्हैसूर राज्याचा सेनापती हैदर अली याने (....साली) म्हैसूर राज्यावर ताबा मिळवला व स्वतः राज्यकर्ता बनला. त्याचा मुलगा टिपू सुलतान[३२] हा भारतीय इतिहासातील एक शूर योद्धा मानला जातो. त्याने इंग्रजांशी चार युद्धे केली. १७९९ मधील चौथ्या युद्धात त्याचा म्रुत्यू झाला व इंग्रजांनी म्हैसूरचे संस्थान काबिज केले व नंतर वडियार घराण्याला पुन्हा म्हैसूरच्या गादीवर बसवले.\nसंस्थाने खालसा करण्याच्या धोरणांमुळे इंग्रजांविरुद्ध अनेक उठाव झाले. कित्तुर चिन्नमा ह्या राणीने दिलेला लढा प्रसिद्ध आहे. कर्नाटकमध्ये अनेक क्रांतीकारकानी प्रभाव टाकला व भारतीय स्वातंत्र्यलढ्याला बळ दिले.[३३]\nभारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर म्हैसूरच्या महाराजांनी भारतात विलीन होण्याचा निर्णय घेतला. म्हैसूर संस्थान व आजूबाजूचा विलीन झालेला प्रदेश यांचे म्हैसूर राज्य झाले. पुढे १९७३ साली [३४] राज्याचे नाव अधिकृतरीत्या बदलले आणि कर्नाटक असे झाले.\nमुख्य पाने: कर्नाटकाचा भूगोल व कर्नाटकातील पर्जन्यमान\nकर्नाटकाचे भौगोलिक दृष्ट्या तीन प्रमुख भाग आहेत. किनारपट्टी लगतचा कोकण अथवा करावली. सह्याद्रीने व्यापलेला मलेनाडू, व दख्खनच्या पठाराचा बयलूसीमे. राज्याचा बहुतांशी भाग बयलूसीमेत मोडतो. त्यातील उत्तरेकडच्या भागाचा अंतर्भाव भारतातील कोरड्या प्रदेशांमध्ये होतो. .[३५] कर्नाटकातील सर्वोच्च शिखर मलयनगिरी. त्याची उंची १,९२९ मीटर (६,३२९ फूट) इतकी आहे. कावेरी कृष्णा, मलप्रभा, तुंगभद्रा व शरावती ह्या राज्यातल्या प्रमुख नद्या आहेत.\nभूस्तरशास्त्रीयदृष्ट्या कर्नाटकाचे चार भाग आहेत.[३६].....\nधारवाड शिस्ट आणि ग्रॅनाईट नाइसचे आर्चियन कॉम्प्लेक्स&\nकलडगी आणि भीमथडीचे प्रोटेरोझॉइक कालातील नॉन-फॉसिलिेरस सेडिमेंटरी दगड\nदख्खन ट्रॅपियन आणि आंतर-ट्रॅपियन दगड\nआधुनिक जांभ्या आणि नदीच्या गाळातून निर्मित खडक\nराज्यातील अंदाजे ६०% भूभाग आर्चियन कॉम्प्लेक्सने बनलेला असून त्यान नाइस, ग्रॅनाईट आणि चार्नोकाइट खडक आढळतात. जांभ्या दगड हा सुरुवातीच्या टर्शियरी कालखंडातील ज्वालामुखी उद्रेक संपल्यावर तयार झाला.\nकर्नाटकात अकरा प्रकारच्या माती आढळतात. यांचे शेतकीशास्त्रानुसार सहा प्रकारांत वर्गीकरण करण्यात आले आहे - लाल माती, जांभी माती , काळी माती, ॲलुव्हियो-कॉलुव्हियल, जंगलमाती आणि किनारी माती.\nकर्नाटकात चार प्रमुख ऋतू आहेत. सौम्य हिवाळा(जानेवारी व फेब्रुवारी), उन्हाळा(मार्च ते मे), पावसाळा(जून ते सप्टेंबर) व उत्तर पावसाळा(ऑक्टोबर ते डिसेंबर). हवामानाच्या दृष्टीने कर्नाटकाचे चार भाग पाडता येतील. पहिला, समुद्रकिनाऱ्यालग दमट हवामानाचा. या किनारपट्टीच्या भागात पावसाळ्यात जबरदस्त पाऊस पडतो. इथली पावसाची वार्षिक सरासरी ३६३८ मिलीमीटर इतकी आहे. हे प्रमाण राज्याच्या सरासरीच्या कितीतरी पटीने अधिक आहे. अगुंबे हे कर्नाटकातले सर्वाधिक पावसाचे ठिकाण आहे.[३७] कर्नाटकाचा पूर्व भाग अतिशय शुष्क आहे. रायचूर येथे सर्वाधिक ४५.६° सेल्सियस तापमान नोंदवले गेले आहे. तर राज्यातील सर्वात कमी तापमान बिदर २.८° सेल्सियस येथे नोंदवले गेले आहे. उत्तरेकडचा भाग व दक्षिणेकडचा भाग हे सौम्य प्रकारच्या हवामानात मोडतात.कर्नाटक हे एक सांस्कृतिक वारसा असलेल राज्य आहे\nकर्नाटकची २२% टक्के जमीन ही जंगलांनी व्यापली आहे. बहुतांश जंगल किनारपट्टी व सह्याद्रीच्या क्षेत्रात येते. याशिवाय म्हैसूर शहराच्या दक्षिणेला एक मोठे जंगल आहे. त्याची गणना भारतातल्या मोठ्या जंगलक्षेत्रांत होते.\nयावरील विस्तृत लेख पहा - कर्नाटकातील जिल्हे.\nकर्नाटक हे भारतातील एक आर्थिक दृष्ट्या विकसित राज्य आहे. कर्नाटक राज्याचे एकूण वार्षिक उत्पन्न (Gross Domestic Product) जवळपास २.१५२ लाख कोटी रुपये इतके आहे.[३८] कर्नाटकाच्या अर्थवाढीचा वेग २००७ साली ७ टक्के होता.[३९]\nवार्षिक उत्पन्न विचारात घेतले तर कर्नाटक राज्य हे भारतातले, २१ व्या शतकाच्या पहिल्या दशकातील सर्वाधिक वेगाने आर्थिक सक्षम होणारे राज्य आहे, असे दिसते आहे. सद्यस्थितीत कर्नाटक आर्थिक बाबतीत भारतात पाचव्या क्रमांकावर आहे. पहिल्या दोन क्रमांकांवर महाराष्ट्र व गुजरात आहेत..[४०] सन २००० पासून कर्नाटकात जवळपास ८ लाख कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक झाली आहे अशी गुंतवणूक मिळवण्याऱ्या भारतातील राज्यांत कर्नाटक तिसऱ्या क्रमांकावर आहे.[४१] कर्नाटकातील बेरोजगारीचे प्रमाण ४.९४ टक्के इतके असून ते राष्ट्रीय प्रमाणापेक्षा(५.९९ टक्के) थोडेसे कमी आहे.[४२] २००६-०७ या आर्थिक वर्षात राज्यातील चलनवाढीचा दर ४.४ टक्के होता.[४३] कर्नाटकातील १७ टक्के जनता द्रारिद्र्यरेषेखाली असून ��े प्रमाण राष्ट्रीय प्रमाणाशी (२७.५%) तुलना करता बरेच कमी आहे.[४४]\nराज्यातील ५६% जनता ही शेती व तत्सम उद्योगाशी निगडित आहे.[४५] राज्याच्या एकूण क्षेत्रफळापैकी १.२३१ कोटी हेक्टर शेती-वापरासाठी आहे.[४६] राज्यात सिंचन प्रकल्पांच्या अभावी बहुतांश शेती ही मान्सूनच्या पावसावर अवलंबून आहे. एकूण शेतीच्या फक्त २६.५ टक्के शेती ही ओलिताखाली आहे.[४६]\nकर्नाटकात भारत सरकाचे महत्त्वाचे राष्ट्रीय उद्योग आहेत. हिन्दुस्तान ऍरोनॉटिक्स लिमिटेड. नॅशनल ऍरोस्पेस लॅबोरेटरी, भारत हेवी इलेट्रिकल्स लिमिटेड. भारत अर्थ मूव्हर्स, हिंन्दुस्तान मशीन टूल्स ह्या कंपन्यांचे महत्त्वाचे कारखाने अथवा मुख्यालये कर्नाटकात आहेत. इस्त्रो, राष्ट्रीय ऊर्जा संशोधन संस्था, भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड, केंद्रीय अन्न तंत्रज्ञान संस्था इत्यादी भारतातील सर्वात नावाजलेल्या महत्त्वाच्या संशोधन संस्था कर्नाटकात आहेत.\nकर्नाटकने १९८० च्या दशकात इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात महत्त्वाची झेप घेतली, त्यामुळे कर्नाटकात माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचा झपाट्याने विकास झाला. सध्या कर्नाटकात २००० पेक्षाही जास्त माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रमुख कंपन्या कार्यरत आहेत, अथवा त्यांची कार्यालये आहेत. इन्फॉसिस, विप्रो या जागतिक दर्जाच्या माहिती तंत्रज्ञान कंपन्यांची मुख्यालये बंगळूरमध्ये आहेत. तसेच सॅप सारख्या अनेक परदेशी कंपन्याची मुख्य कार्यालये आहेत.[४७] या कंपन्यांकडून होणाऱ्या संगणक प्रणालींची निर्यात ५०,००० कोटींपेक्षाही जास्त रुपये असून भारताच्या माहिती तंत्रक्षेत्रातील एकूण निर्यातीच्या साधारणपणे ३८ टक्के एवढी आहे.[४७]. सॉफ्टवेर क्षेत्रातील या प्रगतीमुळे बंगळूरला भारताची सिलिकॉन व्हॅली संबोधले जाते.\nकर्नाटक हे जैव तंत्रज्ञानात आघाडीचे राज्य असून देशातील ३२० पैकी १५८ प्रमुख कंपन्या, प्रयोगशाळा एकट्या कर्नाटकातच आहेत.[४८] तसेच भारतातून होणारी ७५ टक्के फुलांची निर्यात एकट्या कर्नाटकमधूनच होते. नर्सरी उत्पादनांमध्येही राज्य अग्रेसर आहे.[४९]\nदेशातील काही बॅंकाची मुख्यालये कर्नाटकमध्ये आहेत. कॅनरा बॅंक, सिंडीकेट बॅंक, वैश्य बॅंक, कर्नाटक बॅंक ह्या काही प्रसिद्ध बॅंका मुळच्या कर्नाटकमधील आहेत.[५०] उडुपी व दक्षिण कन्नड या किनारपट्टीच्या जिल्ह्यांत भारतातील बॅंकांचे सर्वात मोठे जाळे आहे. या जिल्ह्यांमध्ये सरासरी ५०० जणांमागे बॅंकेची एक शाखा असे समीकरण आहे.[५१]\nरेशीम उद्योग हा कर्नाटकमधील प्राचीन उद्योग असून आता त्याला मोठ्या व्यवसायाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. भारतातील एकूण रेशीम उत्पादनाचा मोठा हिस्सा बंगळूर परिसरातून येतो. .[५२][५३]\nकर्नाटक मध्ये इतर राज्यांप्रमाणेच विधानसभा अस्तित्वात आहे. तसेच विधान परिषद ही आस्तित्वात आहे. विधानसभा हे कनिष्ट सभागृह तर विधान परिषद हे वरिष्ट कायम-सभागृह आहे. विधानसभेच्या दर पाच वर्षांनी निवडणुका होतात व एकूण २२४ आमदार निवडले जातात.[५४] विधान परिषदेत ७५ आमदार असून १/३ आमदारांची दर दोन वर्षांनी नियुक्ती होते. विधान परिषदेतील आमदाराचा कार्यकाल एकूण ६ वर्षाचा असतो.[५४]\nकर्नाटकातील हवाई वाहतूक फारशी विकसित झालेली नाही. बंगळूरचा केंपेगौडा विमानतळ राज्यातील सर्वात मोठा विमानतळ आहे. मंगळूर, हुबळी, बेळगाव, हंपी व बेळ्ळारी येथेही विमानतळे आहे व बंगळूरहून बहुतेक जोडली आहेत.[५५] भारतातील खाजगी विमान कंपन्यांपैकी किंगफिशर व एअर डेक्कन ह्या बेंगलोरमधल्या कंपन्या आहेत.\nकर्नाटक मध्ये ३०८९ किमी लांबीचे लोहमार्ग आहेत. किनारपट्टीच्या भागातील रेल्वे कोकण रेल्वेच्या अंतर्गत येते तर बहुतेक इतर भाग नैरुत्य विभागात येतात. रेल्वेचा काही भाग दक्षिण रेल्वे मध्येही मोडतो..[५६] बेंगलोरचे इतर शहरांशी लोहमार्गाचे जाळे विस्तृत आहे. परंतु इतर शहरांचे एकमेकांशी जाळे तेवढे विकसित झालेले नाही.[५७][५८]\nकर्नाटकात एकूण ११ बंदरे आहेत. मेंगलोर हे सर्वात महत्त्वाचे बंदर आहे.[५९]\nराज्याची मुख्य वाहतूक राज्य व राष्ट्रीय महामार्गावरून होते. राज्यात एकूण १४,००० किमी लांबीचे रस्ते आहेत. कर्नाटक राज्य परिवाहन ही राज्यातील सर्वात मोठी प्रवासी वाहतूक संस्था असून २५,००० लोक काम करतात. जे दिवसाला सरासरी २२ लाख प्रवाशांची वाहतूक करतात.[६०]\nमुख्य पान: कर्नाटकातील पर्यटन\nकर्नाटकातील भौगोलिक वैविध्य, राज्याचा प्राचीन कालापासूनचा इतिहास व इथली असंख्य ऐतिहासिक स्थळे, यामुळे कर्नाटक राज्य हे पर्यटकांना आकर्षित करते. प्राचीन ऐतिहासिक स्थळे, सदाहरित जंगले, समुद्रकिनारे येथे पर्यटकांची गर्दी असते. पर्यटनात कर्नाटकचा भारतात चौथा क्रमांक लागतो.[६१],[६२] राज्यसरकारने आत्तापर्���ंत ७५२ स्थळे संरक्षित केली आहेत. या स्थळांव्यतिरिक्त आणखी २५००० स्थळे संरक्षित करण्याजोगी आहेत.[६३][६४]\nराज्याच्या पश्चिम घाटावरच्या आणि दक्षिणेकडच्या जिल्ह्यांत कुद्रेमुख, मडिकेरी आणि अगुंबे यांसारखी सृष्टीसौंदर्याने नटलेली स्थळे आहेत. कर्नाटकात २५ अभयारण्ये आणि ५ राष्ट्रीय उद्याने आहेत. बंदीपूर राष्ट्रीय उद्यान, बणेरघट्टा राष्ट्रीय उद्यान आणि नागरहोळ राष्ट्रीय उद्यान ही सर्वात जास्त लोकप्रिय उद्याने आहेत. हंपी येथील विजयनगर साम्राज्याचे अवशेष व पट्टडकल येथील स्मारके यांना जागतिक वारसा म्हणून युनेस्कोच्या यादीत स्थान मिळाले आहे.बादामीच्या गुहांमधली मंदिरे आणि ऐहोळे येथील बदामी-चालुक्यीय ढंगात असलेल्या वास्तू पर्यटकांना आकर्षून घेतात. क्लोरिटिक खडक वापरून बांधलेली बेलूरची आणि हळेबीडची होयसळ मंदिरे युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत येण्याची शक्यता आहे.[६५] विजापूरचा गोलघुमट हा दख्खनी सल्तनतींच्या स्थापत्याचा उत्कृष्ट नमुना आहे. श्रवण बेळगोळा येथील मूर्तीस अभिषेक घालण्यास हजारो जैन धर्मीय भेट देतात.[६६]\nभारतातील दोन सर्वात जास्ती उंचीचे धबधबे कर्नाटकातच आहेत. जोग धबधबा व कावेरी धबधबा हे भारतातील सर्वात उंचीचे नदीवरील धबधबे आहेत.[६७] जोग धबधबा हा भारतातील सर्वाधिक उंचीचा धबधबा आहे. इतर धबधब्यांमध्ये गोकाक, उन्चाली, मगूड हे येतात. पावसाळ्याच्या दिवसात यांना पहाण्यास पर्यटकांची पसंती असते.\nअलीकडेच कर्नाटकने आरोग्य पर्यटनात आघाडी घेतली आहे. केरळ मधील आयुर्वेदिक उपचार केंद्रांच्या धर्तीवर कर्नाटक मध्ये अनेक ठिकाणी प्रकल्प सुरू झाले आहेत. देशातून तसेच परदेशातून अनेक पर्यटक अशा प्रकारच्या उपचार केंद्रांमध्ये हवापालट व उपचारांसाठी येतात.[६८]\nलाक्कुंडी . सुदी . बादामी . ऐहोळे . पट्टडकल . हनगळ . हलासी . बनवासी . हळेबीड . बेळुर . इटगी . हूळी . सन्नाटी . हंपी . अनेगुंडी . मस्की . कोप्पळ\nगजेंद्रगड . सौंदत्ती . बेल्लारी . पारसगड . कित्तुर . बेळगाव . बिदर . गुलबर्गा . बसवकल्याण . कोप्पल\nलक्कुंडी . सुदी . बादामी . ऐहोळे . पट्टडकल . हनगळ . हलासी . बनवासी . हळेबीड . बेळुर . सोमनाथपूर . इटगी . हूळी . सन्नाटी . हंपी . अनेगुंडी . गलगनाथ . चौदय्यदनपूर . बीदर · गुलबर्गा · विजापूर · रायचूर\n^ \"राज्यानुसार अभयारण्यांचे विभाजन\". भारतीय अभयारण्य संस्थान ��ंकेतस्थळ. भारत सरकार. (आधीच्या मूळ आवृत्तीत त्रूटी जाणवल्याने विदागारातील आवृत्ती दिनांक ३ ऑगस्ट २०१४ रोजी मिळविली). १२ जून २००७ रोजी पाहिले.\n^ Ninan, Prem Paul (2005-11-01). \"History in the making\". Deccan Herald. (आधीच्या मूळ आवृत्तीत त्रूटी जाणवल्याने विदागारातील आवृत्ती दिनांक ३ आॅगस्ट २०१४ रोजी मिळविली). 2007-07-24 रोजी पाहिले.\nकोल्लूर मल्लाप्पा, हैदराबाद-कर्नाटक गांधी\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/politics/if-satej-patil-said-then-i-will-accept-kolhapur-guardian-minister-said-hasan-mushrif-164586.html", "date_download": "2020-04-07T17:59:42Z", "digest": "sha1:NRB6F765TZLAELV6ONZ7KSVHY3KXY4RW", "length": 17021, "nlines": 164, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "सतेज पाटील मोठ्या मनाने सांगत असतील, तर पालकमंत्रिपद स्वीकारेन : हसन मुश्रीफ", "raw_content": "\nस्पॉट बॉय ते फिल्म लाईन कामगार, 16 हजार कामगारांच्या खात्यात सलमानकडून थेट मदत जमा\nकोरोनाच्या लढाईत चिमुकलेही सरसावले, एकाकडून बक्षिसाचे तर दुसऱ्याकडून पॉकेट मनीतील प्रत्येकी 10 हजार\nआरोग्यमंत्री राजेश टोपे थेट धारावी झोपडपट्टीत, कोरोना नियंत्रण कामाची बारकाईने पाहणी\nसतेज पाटील मोठ्या मनाने सांगत असतील, तर पालकमंत्रिपद स्वीकारेन : हसन मुश्रीफ\nमहाविकासआघाडीच्या पालकमंत्र्यांना यादी जाहीर झाली असली तरी कोल्हापूरच्या पालकमंत्रीपदाची उत्सुकता अद्याप कायम (Kolhapur Guardian minister) आहे.\nभूषण पाटील, टीव्ही 9 मराठी, कोल्हापूर\nकोल्हापूर : महाविकासआघाडीच्या पालकमंत्र्यांना यादी जाहीर झाली असली तरी कोल्हापूरच्या पालकमंत्रीपदाची उत्सुकता अद्याप कायम (Kolhapur Guardian minister) आहे. काँग्रेसचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील आणि राष्ट्रवादीचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यात कोल्हापूरच्या पालकमंत्रिपदाबाबत रस्सीखेच सुरु आहे. असे असताना कोल्हापूरचे पालकमंत्रिपद महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना दिलं गेलं. मात्र थोरात यांनी कोल्हापूरचे पालकमंत्रिपद नाकारलं आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांची नव्याने चर्चा सुरु झाली.\n“मोठ्या मनानं सतेज पाटील सांगत असतील तर मी कोल्हापूरचं पालकमंत्रिपद स्वीकारायला तयार आहे. माझे मोठे भाऊच पालकमंत्री होतील असे सतेज पाटील म्हणतील, असे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले. तर गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी “वरिष्ठ घेतील तो निर्णय मान्य अस��ल,” असं सांगत आपला दावा अजूनही सोडलेला नाही. यावरुन कोल्हापूरच्या पालकमंत्रिपदाची रस्सीखेच सुरुच असल्याचे दिसत आहे.\nमहाविकास आघाडीचा मंत्रिमंडळ विस्तार होताच अनेकांना पालकमंत्रिपदाची उत्सुकता लागली होती. मंत्रिमंडळ विस्तार होण्याआधी कोल्हापुरात काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी ज्यांचे आमदार जास्त त्यांचा पालकमंत्री असे सांगत कोल्हापूरच्या पालकमंत्रिपदावर आपला दावा सांगितला होता. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते आणि ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पालकमंत्रिपदासाठी जोरदार फिल्डिंग लावली होती.\nसतेज पाटील यांनी केलेल्या कोल्हापूरच्या पालकमंत्रिपदाच्या दाव्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार आधीच पालकमंत्रिपदावरुन दोन्ही पक्षातील रस्सीखेच सुरु होती.\nदरम्यान कोल्हापूरच्या पालकमंत्रिपदावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीची रस्सीखेच नेहमीच राहिली आहे. ज्यात काँग्रेसने नेहमीच बाजी मारली. आघाडी सरकारच्या काळात पतंगराव कदम आणि त्यांच्यानंतर हर्षवर्धन पाटील हे कोल्हापूरचे पालकमंत्री राहिले आहेत. त्यामुळेच आताही काँग्रेसकडून पालकमंत्रिपदासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांच्यातील अंतर्गत कुरघोड्या टाळण्यासाठी आता काँग्रेसकडून विश्वजीत कदम यांचे नाव पुढ केलं जातं आहे.\nपालकमंत्रिपदाचे महत्त्व दोन्ही पक्षांना चांगलंच माहीत आहे. त्यामुळे सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांनीही आपले प्रयत्न शेवटपर्यंत सुरु ठेवलेत. तर दुसर्या बाजूला शिवसेनेन देखील हे पालकमंत्रीपद काँग्रेसला देण्याचे संकेत देत राष्ट्रवादीला शह देण्याचा प्रयत्न केला आहे. पालकमंत्रिपदाची यादी पाहिल्यास पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीचा वरचष्मा राहिला आहे.. त्यामुळे बाळासाहेब थोरात यांच्या नकारानंतर कोल्हापूरच्या पालकमंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते याकडे जिल्ह्याचे लक्ष (Kolhapur Guardian minister) आहे.\nनगरमध्ये जाऊन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचं तब्लिगींना आवाहन\nरेशन धान्य ते तब्लिगींवरील कारवाई, फडणवीसांच्या मुख्यमंत्र्यांकडे तीन मागण्या\nमुख्यमंत्र्यांचे निवासस्थान 'मातोश्री'जवळचा चहावाला 'कोरोना'ग्रस्त, चहावाल्याकडे गेलेले पोलिसही क्वारंटाईन\nमी जितेंद्र आव्हाड बोलतोय, मी बोलतो ते तुम्हाला पाळावंच ला��ेल,…\n'मातोश्री'जवळ चहावाल्याची प्रकृती बिघडली, खबरदारीसाठी परिसर सील\nपंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचा शरद पवारांना फोन,…\n'कोरोना'काळातही काका-पुतण्या संघर्ष, होम क्वारंटाइन करण्याच्या मागणीवर जयदत्त क्षीरसागरांचं उत्तर\n'धनंजय मुंडे कळवा, हजार रुपये मिळवा', सुरेश धस यांची घोषणा\nMaharashtra Corona Update | महाराष्ट्रात कोरोनाचा गुणाकार, रुग्णांची संख्या हजार…\nCorona Effect | एमपीएससी स्पर्धा परीक्षेला अनिश्चित काळासाठी स्थगिती\nबारामतीकरांना धास्ती, रिक्षा चालकानंतर भाजी विक्रेत्याला कोरोनाची लागण\nमुंबईत कोरोनाचा विळखा वाढला, आणखी एका खासगी रुग्णालयातील 12 कर्मचारी…\nबारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा, बालभारतीची पुस्तके ऑनलाईन पीडीएफ स्वरुपात मिळणार\nपुण्यात कोरोनाचा विळखा वाढला, कोंढवा, महर्षी नगरसह 20 पेठांचा परिसर…\nराज्यात कोरोनाबाधितांचा आकडा 800 च्या जवळ, मुंबई 500 च्या उंबरठ्यावर\nराज्यातील कोरोनाबाधित मृतांचा आकडा 46 वर, अंबरनाथमध्ये एकाचा मृत्यू\nस्पॉट बॉय ते फिल्म लाईन कामगार, 16 हजार कामगारांच्या खात्यात सलमानकडून थेट मदत जमा\nकोरोनाच्या लढाईत चिमुकलेही सरसावले, एकाकडून बक्षिसाचे तर दुसऱ्याकडून पॉकेट मनीतील प्रत्येकी 10 हजार\nआरोग्यमंत्री राजेश टोपे थेट धारावी झोपडपट्टीत, कोरोना नियंत्रण कामाची बारकाईने पाहणी\n‘रामायण’चे राम आणि लक्ष्मण फेक अकाउंटने त्रस्त, म्हणाले…\nनागपुरात कोरोनाचा पहिला बळी, मृतदेह आणि अंत्यविधीसाठी तुकाराम मुंढेंची नियमावली\nस्पॉट बॉय ते फिल्म लाईन कामगार, 16 हजार कामगारांच्या खात्यात सलमानकडून थेट मदत जमा\nकोरोनाच्या लढाईत चिमुकलेही सरसावले, एकाकडून बक्षिसाचे तर दुसऱ्याकडून पॉकेट मनीतील प्रत्येकी 10 हजार\nआरोग्यमंत्री राजेश टोपे थेट धारावी झोपडपट्टीत, कोरोना नियंत्रण कामाची बारकाईने पाहणी\n‘रामायण’चे राम आणि लक्ष्मण फेक अकाउंटने त्रस्त, म्हणाले…\nPune Curfew | पुणे पोलिसांचं आणखी एक कडक पाऊल, शहरात 5 ठिकाणी कर्फ्यू लागू\nतब्लिगी जमातने देशाची माफी मागावी, मुस्लिम सत्यशोधक मंडळाची मागणी\nसकाळी नऊ ते अकरा ठरली ‘घातवेळ’, पुण्यात दोन तासात तीन कोरोनाग्रस्त दगावले\nपुण्यात 42 डॉक्टारांसह तब्बल 92 जण क्वारंन्टाईन, कोरोना रुग्णाच्या संपर्कात आल्याने संसर्गाचा धोका\nCorona | नाना पेठ, कोंढवा, सिंहगड रोडवर कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण, पुणेकरांची चिंता वाढली\nमुंबई-पुणे महामार्गावरील ब्रिटिशकालीन पूल स्फोटक लावून उडवला, क्षणात जमीनदोस्त होऊन इतिहासजमा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/corona-virus-mask", "date_download": "2020-04-07T17:29:29Z", "digest": "sha1:XEUTLASO6XBQGGAKRG6ULW7MGBVQ2ATG", "length": 9031, "nlines": 148, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Corona virus Mask Archives - TV9 Marathi", "raw_content": "\nआरोग्यमंत्री राजेश टोपे थेट धारावी झोपडपट्टीत, कोरोना नियंत्रण कामाची बारकाईने पाहणी\n‘रामायण’चे राम आणि लक्ष्मण फेक अकाउंटने त्रस्त, म्हणाले…\nनागपुरात कोरोनाचा पहिला बळी, मृतदेह आणि अंत्यविधीसाठी तुकाराम मुंढेंची नियमावली\nइटलीत कोरोनाचे 366 बळी, केरळमध्ये 3 वर्षांच्या बाळाला कोरोना\nसोनं महागलं, कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण, शेअर बाजारही गडगडला\nCorona Virus : केरळमध्ये तीन वर्षीय चिमुकल्याला कोरोनाची लागण, भारतात संशयित रुग्णांच्या संख्येत वाढ\nकेरळमध्ये आतापर्यंत 6 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले (Kerala Corona Virus One Positive) आहेत. यात तीन वर्षीय मुलाचाही समावेश आहे.\nCoronaVirus | कोरोना, हस्तांदोलन आणि नेत्यांची जागरुकता\nCoronaVirus | चीननंतर कोरोनाचा सर्वात मोठा फटका इटलीला, एकाच दिवशी 133 जणांचा मृत्यू\nपरदेशात वापरलेले मास्क धुवून विक्रीचा घाट, भिवंडीत एकावर गुन्हा दाखल\nया प्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून रविवारी रात्री उशिरा भंगारातील मास्क नष्ट करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली.\nकोरोनाबद्दल अजित पवारांची जागरुकता, प्रत्येक कार्यक्रमात हस्तांदोलन टाळत नमस्कार\nकोरोनामुळे आपण हस्तांदोलन टाळत आहे. “तुम्हीही अशीच काळजी घ्या,” असा सल्लाही अजित पवारांनी दिला (Ajit Pawar No Handshake) आहे.\nभिवंडीत मास्क पुनर्वापराचा व्हिडीओ व्हायरल, गोदामात साठवलेले मास्क रोडवर फेकले\nCorona Virus : केरळमध्ये कोरोनाचे 5 नवे संशयित रुग्ण\nCorona Virus : राज्यात 15 कोरोना संशयित निरीक्षणाखाली, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती\nआरोग्यमंत्री राजेश टोपे थेट धारावी झोपडपट्टीत, कोरोना नियंत्रण कामाची बारकाईने पाहणी\n‘रामायण’चे राम आणि लक्ष्मण फेक अकाउंटने त्रस्त, म्हणाले…\nनागपुरात कोरोनाचा पहिला बळी, मृतदेह आणि अंत्यविधीसाठी तुकाराम मुंढेंची नियमावली\nPune Curfew | पुणे पोलिसांचं आणखी एक कडक पाऊल, शहरात 5 ठिकाणी कर्फ्यू लागू\nबारामतीत कोरोनाचा विळखा वाढला, कोरोनाबाधित भाजी विक्रेत्याच्या मुलाला आणि सुनेला कोरोनाची लागण\nआरोग्यमंत्री राजेश टोपे थेट धारावी झोपडपट्टीत, कोरोना नियंत्रण कामाची बारकाईने पाहणी\n‘रामायण’चे राम आणि लक्ष्मण फेक अकाउंटने त्रस्त, म्हणाले…\nनागपुरात कोरोनाचा पहिला बळी, मृतदेह आणि अंत्यविधीसाठी तुकाराम मुंढेंची नियमावली\nPune Curfew | पुणे पोलिसांचं आणखी एक कडक पाऊल, शहरात 5 ठिकाणी कर्फ्यू लागू\nPune Curfew | पुणे पोलिसांचं आणखी एक कडक पाऊल, शहरात 5 ठिकाणी कर्फ्यू लागू\nतब्लिगी जमातने देशाची माफी मागावी, मुस्लिम सत्यशोधक मंडळाची मागणी\nसकाळी नऊ ते अकरा ठरली ‘घातवेळ’, पुण्यात दोन तासात तीन कोरोनाग्रस्त दगावले\nपुण्यात 42 डॉक्टारांसह तब्बल 92 जण क्वारंन्टाईन, कोरोना रुग्णाच्या संपर्कात आल्याने संसर्गाचा धोका\nCorona | नाना पेठ, कोंढवा, सिंहगड रोडवर कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण, पुणेकरांची चिंता वाढली\nमुंबई-पुणे महामार्गावरील ब्रिटिशकालीन पूल स्फोटक लावून उडवला, क्षणात जमीनदोस्त होऊन इतिहासजमा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://bigul.co.in/tag/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96/", "date_download": "2020-04-07T17:21:39Z", "digest": "sha1:UMLW3WO2P74UZCFHFCLA6Y4G23HO6DYY", "length": 8764, "nlines": 137, "source_domain": "bigul.co.in", "title": "मुख्यलेख – बिगुल", "raw_content": "\nकरोना.. लढाईआधी समजून घ्या\nसंकलन : डॉ संजय लाखेपाटील १. प्रोटीन म्हणजे काय खूप सारे अमिनो ऍसिड एकत्र येऊन जेव्हा हायड्रोजन बॉण्डने (H-H) जोडले ...\nघराशेजारील मंटो, की आमचे तात्या\nशिवराज आप्पासाहेब काटकर सआदत हसन मंटो…. वसंत केशव पाटील…. जरा जवळचं काहीतरी वाटतं ना वाटणारच…. मंटो बद्दल माहिती असलेल्या किंवा ...\n‘राज’कीय पश्चातापाचे अटळ भविष्य\nअमेय तिरोडकर राज ठाकरेंचं भाषण ऐकलं. लाईव्ह ऐकायला वेळ मिळाला नाही म्हणून रात्री उशिरा ऐकलं. एक चांगला नेता, योग्य आणि ...\nअमेय तिरोडकर शिवाजी महाराज सर्वांचे आहेत. ते राज ठाकरेंचे पण आहेत. गाडीच्या काचेवर ते बोटातल्या अंगठीवर शिवमुद्रा असते. लोकं ती ...\nदुपार झाली की पानपट्टीवरची गँग मावा चोळत उठायची. गाड्याला किक मारायची. गाड्या जरा लांब अंदाजानं उभा रहायच्या आणि पोरं दबकत ...\nसाहित्य हे सहित नेणारे असते, वैश्विक असते. जात,पात,भाषा,प्रांत अशी कोणतीही सीमा साहित्याला नसते. कारण ते माणसाची माणूस म्हणून ओळख प्रस्थापित ...\nनागरिकत्व कायदा : भ्रम आणि वास्तव\nया का���द्याची मुळं महाराष्ट्रात आहेत. १८४८ साली भारतातली पहिली मुलींची शाळा फुले दांपत्याने पुण्यात सुरु केली. सनातनी लोकांचा या शाळेला ...\nहा देश तुमच्या बापाचा नाही \nगुरुवार १९ डिसेंबर २०१९ हा दिवस भारतीय लोकशाहीच्या इतिहासातला सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावा असा दिवस आहे. सरकारी यंत्रणेकडून होणारी दमनशाही झुगारून ...\nहे तर लोकांचे सरकार \nज्ञानेश महाराव महाराष्ट्राचे २९वे मुख्यमंत्री म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे हे शपथ घेत असताना शिवसेना व भारतीय जनता पक्षाच्या पारंपरिक मतदार ...\nमुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्याची कूळकथा\nजगदीश त्र्यं. मोरे ‘डग बीगन’ झाला ‘वर्षा’ मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेला वर्षा बंगला सत्ता बदलानंतर नेहमीच चर्चेत येतो. मुळात तो बंगला ...\nby अनुवाद: डॉ. राजेश पुसाळकर\nकार्यमूल्यांबाबतच्या दृष्टिकोनांतील फरक दाखवणाऱ्या एका जर्मन कथेचा हा अनुवाद...\nअसगर वजाहत यांच्या कथा\nकृष्णा: मानवी संस्कृतीचा समृद्ध प्रवाह\nन्याय वेळेवर मिळणे कधी सुरू होणार\nरडणारा कावळा अर्थात पुरुषाचे एकटेपण\nनाणार रिफायनरी: पिक्चर अभी बाकी है…\nप्रो कबड्डी – एक जमलेली खिचडी\nकरोना.. लढाईआधी समजून घ्या\nसंकलन : डॉ संजय लाखेपाटील १. प्रोटीन म्हणजे काय खूप सारे अमिनो ऍसिड एकत्र येऊन जेव्हा हायड्रोजन बॉण्डने (H-H) जोडले...\nघराशेजारील मंटो, की आमचे तात्या\nशिवराज आप्पासाहेब काटकर सआदत हसन मंटो…. वसंत केशव पाटील…. जरा जवळचं काहीतरी वाटतं ना वाटणारच…. मंटो बद्दल माहिती असलेल्या किंवा...\nनंदू गुरव नावात वसंत असला म्हणजे माणूस सदाबहार, हसराखेळता, मोकळाढाकळा असतोच असं नाही. तो बाभळीसारखा पण असतो. काटेरी, खरबडीत. वसंत...\n‘राज’कीय पश्चातापाचे अटळ भविष्य\nअमेय तिरोडकर राज ठाकरेंचं भाषण ऐकलं. लाईव्ह ऐकायला वेळ मिळाला नाही म्हणून रात्री उशिरा ऐकलं. एक चांगला नेता, योग्य आणि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF:Xqbot", "date_download": "2020-04-07T18:15:59Z", "digest": "sha1:G7YRXGGGFKTJNTIZEGLGTHGNGZSJPLF6", "length": 1788, "nlines": 31, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "सदस्य:Xqbot - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n६ ऑगस्ट २००९ पासूनचा सदस्य\nहे सदस्य खाते म्हणजे Xqt (चर्चा) ने चालविलेला सांगकाम्या आहे..\nहे सदस्य खाते कळसूत्री बाहुले (सॉक पपेट) नसून, परत परत करावी लागणार�� संपादने लवकर पूर्ण करण्यासाठी वापरण्यात येणारे स्वयंचलित खाते आहे.\nप्रचालक/प्रबंधक:जर या खात्याचा गैरवापर झालेला आढळल्यास हे खाते प्रतिबंधित (ब्लॉक) करा.\nLast edited on १६ एप्रिल २०१२, at १६:३९\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A5%A8%E0%A5%AD%E0%A5%A6_%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%A6%E0%A4%B6%E0%A4%95", "date_download": "2020-04-07T17:53:00Z", "digest": "sha1:NALGQDG5KKYQK3K4QDFRU6BOJ2N7FELJ", "length": 4819, "nlines": 150, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स.चे २७० चे दशक - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स.चे २७० चे दशक\nसहस्रके: १ ले सहस्रक\nशतके: २ रे शतक - ३ रे शतक - ४ थे शतक\nदशके: २४० चे २५० चे २६० चे २७० चे २८० चे २९० चे ३०० चे\nवर्षे: २७० २७१ २७२ २७३ २७४\n२७५ २७६ २७७ २७८ २७९\nवर्ग: जन्म - मृत्यू - शोध\nस्थापत्य - निर्मिती - समाप्ती\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► इ.स.च्या २७० च्या दशकातील वर्षे (१० प)\n\"इ.स.चे २७० चे दशक\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nइ.स.चे २७० चे दशक\nइ.स.चे ३ रे शतक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी ०६:१६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://yetaajaataa.blogspot.com/2017/", "date_download": "2020-04-07T17:39:18Z", "digest": "sha1:BK7NFW7RMP62ZBCU4UDMPLTV2T3EHCNO", "length": 10932, "nlines": 270, "source_domain": "yetaajaataa.blogspot.com", "title": "येता जाता: 2017", "raw_content": "\n'तुष्की नागपुरी' च्या येताजाता ब्लाग वर आपले स्वागत आहे. या सर्व कविता सोबत दिलेल्या छायाचित्राच्या अनुषंगाने सुचलेल्या कविता आहेत. छायाचित्र डोळ्यासमोर आले त्या वेळेला काहीच न ठरवता जे लिहिल्या गेले त्या या कविता आहेत. सर्व छायाचित्र उपलब्ध करून देणाऱ्यांचा तुष्की नागपुरी मनःपूर्वक आभारी आहे.\nसोमवार, ९ ऑक्टोबर, २०१७\nकिनाऱ्यावरूनी किती पाहती सागराच्या लिला\nझुगारून सीमेस पोहायचा ध्यास वेडा तिला\nकळालीच आता असे वाटते त्याक्षणी नेहमी\nनवे एक नक्षत्र शोधूनिया बांधते ती झुला\nतिचे रूप पाहून शब्दांमधे बांधतो नेहमी\nनवे रूप घेऊन हमखास ती साद द���ते मला\nतिचे केस घनदाट वृक्षापरी सौख्यमय सावली\nतिचे ध्येय दुर्दम्य जाणायला सूर्यही थांबला\nतिला पाहुनी वाटते अंतरी, तुष्किला सारखे\nतिचा सावळा रंग वेड्यापरी गोड करतो तिला\nबंगळूर, ०९ आक्टोबर २०१७, ०८:३०\nप्रेषक: Tushar Joshi वेळ ९:३७ म.पू. कोणत्याही टिप्पण्या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nशुक्रवार, १८ ऑगस्ट, २०१७\nओठांना बजावून ठेवलेले असते\nपण तू हसतेस आणि\nहलकेच डोळे बंद करतेस\nइतके निमित्त नेहमीच पुरते\nनागपूर, १७ जुलै २०१७, १९:३०\nप्रेषक: Tushar Joshi वेळ ८:२८ म.उ. कोणत्याही टिप्पण्या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nशनिवार, १३ मे, २०१७\n(छायाचित्र सौजन्य: प्रणाली )\nबिलासपुर-नागपुर प्रवास, १२ मे २०१७, २२:३०\nप्रेषक: Tushar Joshi वेळ ९:१७ म.पू. कोणत्याही टिप्पण्या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nपाहिले होते तुला मी\nतुझे नाव मनात येताच\nअनुवाद - मराठी कविता का हिंदी अनुवाद\nशब्द चित्र - हिंदी कविताएँ\nदीप्ती सूर्वे जाधव (2)\nसावळ्या मुलीची गाणी (3)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nसाधेसुधे थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://bahuvidh.com/punashcha/13082?replytocom=3541", "date_download": "2020-04-07T17:12:18Z", "digest": "sha1:LQIPTHTSGTUQZ6ZTSGHUFS6M6I7WNTFV", "length": 17324, "nlines": 164, "source_domain": "bahuvidh.com", "title": "..का बोभाटा झाला ‘जी’? – दै. लोकसत्ता - बहुविध.कॉम", "raw_content": "विद्यमान सभासद कृपया लॉगिन करा\n..का बोभाटा झाला ‘जी’\nनिवडक अग्रलेख- दिनांक २४ ऑगस्ट २०१९\n‘मैं नही माखन खाऊं ‘ … अर्थात आजच्या दहीहंडीच्या निमित्ताने लिहिलेला, सकाळचा हा अग्रलेख या उत्सवाला आलेले बाजारू स्वरूप मांडतोय. तो चांगला आहेच, पण सुरुवातीला ऋतूबदलाचे जे वर्णन केले आहे, त्यातील शब्दलालित्य अतिशय भावणारे. https://www.esakal.com/sampadakiya/editorial-article-210161\nकाल एका वाचकाच्या सूचनेवरून मुंबई तरुण भारतही आमच्या यादीत समाविष्ट केला. कोल्हेकुईला सुरुवात हा त्यांचा अग्रलेख नाव न घेता आधी गिरीश कुबेरांना त्यांच्या दुटप्पी () भूमिकेवरून झोडून काढतो. पुढे नाव न घेता गांधी घराण्याला समर्पित असलेले, माजी संपादक कुमार केतकरांनाही जोरात चिमटा काढतो. आणि मग उर्वरीत भाग चिदंबरम आणि कॉंग्रेस यांची धुलाई करतो. यातील मजकूर जरी पटणारा असला तरी अग्रलेखापेक्��ा हा फेसबुक पोस्ट अधिक वाटतो. असो … तूर्तास एवढेच. https://www.mahamtb.com//Encyc/2019/8/23/Mumbai-Tarun-Bharat-Editorial-on-P-Chidambaram-arrest-and-double-standards-of-media-groups.html\nयशवंतराव यांना माफ करतील … प्रामुख्याने कॉंग्रेस -राष्ट्रवादीचे नेते उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे अडचणीत आले आहेत. राज्य सहकारी बँक घोटाळ्याच्या गुन्हेगारांवर आरोपपत्रे दाखल करण्याच्या आदेशांच्या पार्श्वभूमीवर या संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेणारा नागपूर तरुण भारत चा अग्रलेख ठाक ठीक आहे. https://www.tarunbharat.net//Encyc/2019/8/24/agralekh-24-august-2019.html\nलोकमत– {{ देशात जातीय व धार्मिक उन्माद जसजसा वाढत आहे, तसतशी अर्थव्यवस्था खचत आहे. नेते बोलत नाहीत, मंत्री गप्प आहेत, माध्यमे गळाठली आहेत, विरोधक दुबळे आहेत आणि विचारवंतांना सत्य सांगण्याचे धाडस होत नाही. देशाची अर्थव्यवस्था जागतिक स्तरावर पाचव्या क्रमांकावरून सातव्या क्रमांकावर आली आहे. बेकारीचा दर सहा टक्क्यांच्या पुढे, म्हणजे ७ कोटी ६० लाखांवर गेला आहे. गेल्या एकाच वर्षात, २०१८-१९ मध्ये १ कोटी १० लाख लोकांनी त्यांचा रोजगार गमावला आहे. बीएसएनएल या सरकारी कंपनीजवळ आपल्या दीड लक्ष लोकांना वेतन द्यायला पैसे नाहीत. सरकारी बँकांचे थकीत कर्ज १२ लक्ष कोटींच्या पुढे गेले आहे.}} चिंताजनक आर्थिक स्थितीची लक्षणे व्यक्त करणारा लोकमतचा अग्रलेख सरकार समर्थकांच्या डोळ्यात अंजन घालणारा https://www.lokmat.com/editorial/indian-economy-going-down/\nअर्थव्यवस्थेच्या दयनीय अवस्थेसाठी सरकारचे वाभाडे काढणारा सामना चा अग्रलेखही ठाकठीक. https://www.saamana.com/saamana-editorial-on-indian-economy-condition/\nप्रहारचा अग्रलेखही देशासमोरील आर्थिक प्रश्नांचा उहापोह करून, सरकारी पातळीवरून उपायांची अपेक्षा करणारा. http://prahaar.in/a-series-of-financial-crises-worry/\nपुढारीचा अग्रलेख पुन्हा एकदा पाकिस्तानच्या दुर्गतीचे जुने दळण दळतोय. आणी ही भारतद्वेषामुळे निर्माण झाली असे जुनेच प्रतिपादन त्यात आहे. त्याला समकक्ष उदाहरण म्हणून कॉंग्रेसचा एककल्ली मोदीद्वेष आणि त्यामुळे त्या पक्षाची झालेली वाताहत, हे एक ओढून ताणून आणलेलं, नाविन्यपूर्ण (\nपार्ले जी या बिस्किटाने गरिबापासून श्रीमंतांपर्यंत, सर्वांवर गेली ९० वर्षे गाजवलेले अधिराज्य कुणाला नाकारता येणार नाही. या कंपनीच्या कामगार कपातीची शक्यता आहे, अशी नुसती बातमी आल्यावर जी घुसळण झाली, तिचे वर्णन करणारा अप्रतिम अग्रलेख आजच्या लोकसत्तात वाचा. लेखाची मांडणी, उपमा, {{ ‘का बोभाटा झाला जी’ असे म्हणता म्हणता जुन्या, मळलेल्या वाटा मोडून तर पडल्या नाहीत ना अशी शंका घेणे केव्हाही रास्त }} अशा वाक्याद्वारे जांभूळ पिकल्या झाडाखाली या महानोरांच्या गाण्यातील शब्दांवर साधलेला श्लेष ……. सगळंच वाचनीय.\nया सार्वत्रिक जिव्हाळ्याच्या विषयासाठी आजचा निवडक अग्रलेख लोकसत्ताचाच. https://www.loksatta.com/agralekh-news/the-story-of-india-parle-g-mpg-94-1956693/\nदैनिक लोकसत्ता, संपादक- गिरीश कुबेर\nहा उपक्रम कसा वाटतोय हे आम्हाला जरूर कळवत जा. आपल्या सूचना, तक्रारी, आक्षेप नक्की नोंदवा. सदर अग्रलेखाबद्दल आपली प्रतिक्रिया द्या. आणि ही पोस्ट आवडल्यास नक्की शेअर करा. जेणेकरून अधिकाधिक वाचक याचा आस्वाद घेऊ शकतील.\nहा लेख पूर्ण वाचायचाय सोपं आहे. एकतर ‘पुनश्च’ नियतकालीकाचे सशुल्क सभासदत्व घ्या.\nतुमचे सोशल अकाऊंट कनेक्ट करून आजच्या दिवसापुरते बहुविध डॉट कॉम चे सभासद व्हा.\nफ्रीमियम चे सभासदत्व मात्र एका दिवसात संपत असल्याने त्याआधी पैसे भरून वार्षिक सभासदत्व घेणे आवश्यक आहे. काही अडचण आली तर ९८३३८४८८४९ या क्रमांकावर संपर्क साधा.\nविद्यमान सभासद जर काही कारणाने logout झाले असतील तर ते देखील हा पर्याय वापरून लॉगीन करू शकतात.\nसभासदाची वर्गणी दाखविली आहे ती किती मुदतीची आहे हे काळात नाही खुलासा dgadgil09@gmail.com वर करता आल्यास करावा हि विनंती\nउपक्रम स्तुत्य, चांगलाच आहे. वाचण्यायोग्य गोष्टींकडे लक्ष वेधले जाते.\nकल्पना चांगली,वेळ वाचविणारी आहे.\nPrevious Postप्रवास कसा करावा\nNext Postमराठी भाषा- तंत्र आणि मंत्र- भाग २६\nसभ्यसंमत न समजला जाणाऱ्या किंवा वर्जित [ Taboo] असणाऱ्या एका …\n‘पाटोदा गावाला भेट’ एक समृद्ध अनुभव\nकष्टाची भाजी-भाकरी” असं नाव दिलेल्या एका काचेच्या खोलीत पाटोद्याला मिळालेले …\nहसण्यावारी – भाग ६\nनवरा-बायकोचा संसार सुखाने चालण्यासाठी त्यातल्या एकाची पंचाईत होणं अगदी …\nहसण्यावारी – भाग ५\nबुध्दीबळाच्या पटाच्या डिझाईनचा पेहराव केलेल्या या तरूणाकडे आधी आपलं लक्ष …\nव्यक्त होणे-एक गरज – राधिका वेलणकर -नातू\nहा लेख वाचण्यासाठी आपल्याला ‘अंतरंग’ नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. ‘अंतरंग’ …\nचित्रकार बहुदा वसंत सरवटे आहेत. जाणकारांनी पुष्टी करावी. अंक- ललित, …\nहे खरंय की, या युद्धात शेवटी तुमचीच जीत होते. आमची …\nशब्दांच्या पाऊलखुणा – खलबत आणि खलबत्ता (भाग सात)\n'खल' हा शब्द संस्कृतमध्येह��� असला तरी तो मूळ द्राविडी आहे …\n'सिनेमा पाहिलेला माणूस' या अशोक राणे यांच्या नुकत्याच प्रसिध्द झालेल्या …\nकरोनाचे दिवस, करोनाच्या रात्री\nआता या एकांतातला धुंदपणा नशा उतरावी तसा पार उतरुन गेला …\n‘पाटोदा गावाला भेट’ एक समृद्ध अनुभव\nहसण्यावारी – भाग ६\nहसण्यावारी – भाग ५\nव्यक्त होणे-एक गरज – राधिका वेलणकर -नातू\nशब्दांच्या पाऊलखुणा – खलबत आणि खलबत्ता (भाग सात)\nकरोनाचे दिवस, करोनाच्या रात्री\n✍️‘वयम्’ कथा स्पर्धा- सर्वांसाठी\nपाठारे प्रभूंचा देदीप्यमान इतिहास : हसतखेळत टाकलेला एक दृष्टिक्षेप\nहसण्यावारी – भाग ४\nहसण्यावारी – भाग ३\nहसण्यावारी – भाग २\nहसण्यावारी – भाग १\nमोबाईलवेड :बालकांचे की पालकांचे \nमाझा ‘लोकल’ गाडीचा अनुभव( ऑडीओसह)\nफेसबुक पेज लाईक/फॉलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A5%8B", "date_download": "2020-04-07T17:17:37Z", "digest": "sha1:JOJ6EXXTM2XYLD6EYN5MZW2ZUM4WRWLL", "length": 1913, "nlines": 32, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "लात्सियो - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nलात्सियो हा इटलीच्या मध्य भागातील एक प्रांत आहे. इटलीची राजधानी रोम ह्याच प्रांतात वसलेली आहे. लोकसंख्येच्या दृष्टीने लात्सियो हा इटलीतील तिसऱ्या क्रमांकाचा प्रांत आहे.\nलात्सियोचे इटली देशामधील स्थान\nक्षेत्रफळ १७,२०८ चौ. किमी (६,६४४ चौ. मैल)\nघनता ३२७.३ /चौ. किमी (८४८ /चौ. मैल)\nLast edited on २३ एप्रिल २०१३, at १५:५६\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mehtapublishinghouse.com/book-details/SARVA/378.aspx", "date_download": "2020-04-07T16:50:13Z", "digest": "sha1:5JEPJLCRUHKGRJYKJOOBRUSF7K7WTOJK", "length": 13234, "nlines": 197, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "SARVA", "raw_content": "\nपुरस्कार विजेती पुस्तके :\nशासनमान्य यादीतील पुस्तके :\nआपल्याकडं आता दोन प्रकारचे वाचक आहेत. एक शहरी वाचक आणि दुसरा ग्रामीण वाचक. ग्रामीण भागातल्या लोकांना काही शहरी शब्द परिचयाचे नसतात आणि शहरी लोकांना ग्रामीण शब्द परिचयाचे नसतात. ‘स र वा’ हा शब्द शहरी लोकांच्या माहितीचा नाही. कोरडवाहू जमिनीत भुईमूग, हरभरा, गहू असलं पीक निघाल्यावर काही शेंगा जमिनीत राहतात; काही लोंब्या, काही घाटे राहतात. ते वेचणं म्हणजे ‘स र वा’ वेचणं. ज्यांना धान्याचं मोल फार कळलेलं असतं, ते ‘स र वा’ वेचतात. नाटक, कादंबरी, लघुकथा, ललित लेख यांचं पीक निघाल्यावर लेखकापाशी ‘स र वा’ पडलेला राहतो. तो वेचण्याची चिकाटी दाखवावी, असं मी म्हणत होतो. जे काही गोळा झालं, ते म्हणजे पसा-कुडता. त्यात दाणे निघतील, खडे-मातीही निघेल. सरव्यात हेही येतंच.\nपुस्तक हाती आलं तेव्हा कुतूहलाने `स र वा` हा शब्द नकळतच अनेकवेळा उच्चारावा असा मोह झाला. `सरवा` चा अर्थ तर फारच सुरेख आहे. अनभिज्ञ असलेले अनेक शब्द पुस्तकात गवसले. अर्थ आणि संदर्भासह शब्द संचय समृद्ध करणारं सुंदर पुस्तक.\nग्रामीण शब्दांचा रानमेवा भरभरुन भरलाय \"सारव्यात\" जणू वाणीचा हुरडाच.\nभुईमूग,हरभरा,गहू या पिकांची काढणी झाल्यानंतर,अन्नधान्याचे मोल जाणलेला शेतकरी सरवा करतो.म्हणजेच मागे राहिलेल्या भुईमुगाच्या शेंगा,गव्हाच्या लोम्बया, हरभर चे घाटे याची वेचणी करतो. लेखक व्यंकटेश माडगुळकर यांनीही त्यांच्या अनुभवाचा स र वा आपल्यासमोर मांला आहे,जो कि खूप वाचनीय,अंतर्मुख करणारा आहे. आकाशवाणी त नोकरी करत असताना आलेले अनुभव,निसर्गाशी जडलेली मैत्री यासंबंधीचे वर्णन खूप आनंददायी आहे.आकाशवाणी त श्री म माटे आले असता त्यांनी काढलेले उद्गार \"बोलवत जा असं अधी मधी मीठ मिरचीची सोय होते\"आपले मन हेलावून टाकतात. गडधू, सादील,नसरणी,अजूरा यासारख्या अनोळखी शब्दाची लेखकाला झालेली ओळख आपल्यालाही समृद्ध करते. जॉर्ज ऑर्वेल(मूळ नाव एरीक ब्लेअर)यांच्या अनुभवांचा त्यांनी अनुवाद केला आहे.त्यातील `फाशी `हा अनुभव मृत्यू व जीवन यातील सीमारेषा किती धूसर आहे याची जाणीव करून देतो. पक्षांचा आवाज ऐकणे,झाडांच्या पानांची सळसळ ऐकणे,उगवता सूर्य पाहणे यासाठी आपण कधी आवर्जून वेळ दिला आपण यंत्रवत जगत असून मनाने निबर होत चाललो आहोत याची जाणीव`अरण्यवाचन` `सकाळी उठोनी` हे अनुभव वाचल्यावर होते. स र वा आवर्जून वाचा ,व्यंकटेश माडगुळकर व जॉर्ज ऑर्वेल यांना भेटल्याचा जीवन समृद्ध करणारा अनुभव मिळेल. ...Read more\nकाही तरी चांगलं वाचावं म्हणून खूप दिवसांपूर्वी हे पुस्तक विकत घेतलं होतं. तीन चार पान वाचल्यानंतर मोहात पडावं असं काही वाटलं नाही मग सहा महिने पुस्तक कपाटात पडून होतं. आपलंच काही तरी चुकतंय असं समजून बाजूला ठेवून दिलं. काल हे पुस्तक पुन्हा हातात घेतल आणि पूर्वग्रह बाजूला सारून वाचायला सुरुवात केली. सुरुवातीला कच्च्या रस्त्यावर धीम्या गतीने गाडी चालावी तसा अन���भव आला. थोडं पुढे वाचत गेल्यावर मात्र गाडी गडकरींच्या एक्सप्रेस वेला लागल्यासारखा अनुभव आला. ७ तासात संपूर्ण १५० पान वाचून पुस्तक हाता वेगळं केलं. श्रीमंतांच्या घरात न बघलेल बरं, श्रीमंतांच्या घरात न बोललेलं बरं, श्रीमंतांचे उपद्व्याव न ऐकलेले बरे अशा काही घटना या पुस्तकात आहेत. मुख्यतः दुःख, प्रेम, भावना, वासना आणि तुटलेला संसार या विषया भोवती हि कादंबरी फिरते. जो पर्यंत आपण दुसऱ्याचे दुःख अनुभवत नाही तो पर्यंत आपण आपले दुःख चघळत बसतो, हा हि बोध या पुस्तकातून होतो. तसं ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त वि.स.खांडेकरांच्या कादंबरीबद्दल अभिप्राय देऊन आमच्या सारख्या पामरानी अकलेचे तारे न तोडलेले बरे. मला भाषा खूपच आवडली, काहीसा मृत्युंजय वाचल्यासारखा अनुभव होतो. सर्वांनी वाचावं अशी कादंबरी. ...Read more\nसर्व कथा भावनिक प्रकारातील काही विनोदी ढंगाच्या. बऱ्याच कथा स्त्री पात्रावर बेतलेल्या.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/21294", "date_download": "2020-04-07T17:29:38Z", "digest": "sha1:ZJG63F6V3IDJZ75EM2DXGRMLK24IMKRF", "length": 4552, "nlines": 60, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "गर्भावस्था गाईड | परिभाषा| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nवैज्ञानिक परिभाषेत गर्भावस्थेला ग्रॅविडिटी अशी एक संज्ञा आहे. ती लॅटिन भाषेतील \"जड\" या अर्थाच्या धातूवरून आलेली आहे. गरोदर स्त्रीला इंग्रजीत ग्रॅविडा असेही म्हटले जाते. पॅरिटी (प्रजकता) ही संज्ञा (लघुरूप पॅरा) स्त्रीने जितक्या वेळा अपत्याला जन्म दिलेला आहे त्या संख्येसाठी वापरली जाते. प्रजकता मोजताना एकाहून अधिक गर्भांची गर्भावस्थाही \"एक\" म्हणूनच मोजली जाते आणि सामान्यतः प्रजकतेतत मृतगर्भजन्मांचाही समावेश असतो. वैद्यकीय परिभाषेत कधीही गरोदर न झालेल्या स्त्रीला नलिग्रॅविडा (अगर्भा) असे आणि पहिल्यांदाच गरोदर असलेल्या स्त्रीला प्रायमिग्रॅविडा (पहिलटकरीण) असे म्हणतात. ज्या स्त्रीमध्ये गर्भावस्था कधीही २० आठवड्यांपलीकडे गेलेली नाही तिला नलिपॅरा (अप्रजका) असे म्हणतात.\nअलीकडच्या वैद्यकिय काळात पुर्वप्रसुती आणि दिर्घप्रसुतीला महत्व दिले आहे. या गोष्टी गरोदरपणाच्या टप्प्यांवर अवलंबून नसून त्या गर्भाच्या आकारावर अवलंबून आहे असा ऐतिहासिक अनुभव आहे.\nगर्भवती होण्याआधी उद्भवलेले आजार\nगर्भ आणि गर्भाचा विकास\nगर्भवती स्त्रीमध्ये ���ोत असलेले बदल\nप्रसवोत्तर काळ: शारीरिक बदल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/india-meteorological-department-all-india-weather-forecast-warnings-cold-to-get-worse-from-25-december/", "date_download": "2020-04-07T17:10:35Z", "digest": "sha1:ISQWHW46WPJB2UTK7TNILBKZKPV7V5TY", "length": 14250, "nlines": 178, "source_domain": "policenama.com", "title": "भारतीय हवामान खात्याचा अलर्ट ! आगामी 24 तासांत वाढणार थंडीचा 'कहर', india meteorological department all india weather forecast warnings cold to get worse from 25 december", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nCoronavirus : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत…\nCoronavirus Lockdown पुणे शहरातील ‘त्या’ परिसरातील मेडिकलची दुकाने,…\nCoronavirus : ‘काम करताना किंचाळण्याची गरज नसते, शांतपणे परिस्थिती कंट्रोल करता…\nभारतीय हवामान खात्याचा अलर्ट आगामी 24 तासांत वाढणार थंडीचा ‘कहर’\nभारतीय हवामान खात्याचा अलर्ट आगामी 24 तासांत वाढणार थंडीचा ‘कहर’\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय हवामान खात्यानं चेतावणी दिली आहे की, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, दिल्ली, चंदीगड, आणि पूर्व उत्तर प्रदेशातील भागात दाट धुकं असणारं आहे. 25 डिसेंबरनंतर थंडी अधिक वाढण्याचे संकेत देण्यात आले आहेत. वेळेपूर्वी उत्तर भारतात थंडी आली आहे. अनेक वर्षांनंतर अशी थंडी कायम असल्याचं दिसत आहे. दिवसाही भयंकर थंडी जाणवत आहे. गेल्या 10 वर्षातील सर्वाधिक थंडी 8 दिवसांपासून जाणवत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, या आठवड्यात तापमान 15 डिग्री सेल्सियसहून अधिक असणार नाही. पुढील तीन दिवस दाट धुके असेल.\nहवामान खात्याची चेतावणी- हवामान खात्यानं सांगितलं आहे की, 25 डिसेंबर रोजी पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली आणि उत्तर राजस्थान या ठिकाणी थंडीची लाट अधिक तीव्र होणार आहे. पंजाब, हरियाणा, चंदीगडमध्ये सकाळी काही ठिकाणी खूपच दाट धुके असणार आहे. पुढील 3 दिवस पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि दिल्लीमध्ये थंडीचे दिवस गंभीर असण्याची शक्यता आहे.\nपर्वतांमध्ये अवकाळी हिमवृष्टी झाल्यानं दिल्ली वेळेच्या 10 दिवस आधीच थंडीच्या कचाट्यात सापडली आहे. 16 डिसेंबरपासून लोक थंडीच्या लाटेनं परेशान आहेत. बर्फाळ वाऱ्यामुळे तापमानात अधिकच घसरण झाली. कमाल तापमान म्हणून 14.6 डिग्री सेल्सियसची नोंद झाली आहे. सामान्य तापमानाच्या 7 डिग्रीनं ही नोंद कमी झाली.\nभारतीय हवामान खात्यानुसार, सोमवारी दाट धुके असणार आहे. कमाल तापमान केवळ 15 डिग्री सेल्सियस असेल. 26 डिसेंबर पर��यंत थंडीची लाट अशीच कायम असणार आहे. परंतु मंगळवारपासून किमान तापमानात घसरण होईल आणि बुधवारी ते जवळपास 5 डिग्री सेल्सियसपर्यंत पोहोचेल.\n‘जंक फूड’चे हे आहेत ८ धोके, ‘हे’ वाचले तर कधीही खाणार नाही\nजिरे नियमित सेवन करण्याचे ‘हे’ १० फायदे, जाणून घ्या औषधी गुण \n‘या’ 11 उपायांनी दूर होईल घोरण्याची समस्या \n‘या’ ५ थेरपींच्या मदतीने ‘टेन्शन’ला करा गुडबाय \nजास्त ‘ग्रीन टी’ सेवन केल्यास होऊ शकते ‘या’ 6 प्रकारचे नुकसान\n होय, ‘या’ घोड्याची किंमत 10 कोटी, धावतो एक्सप्रेस ट्रेन पेक्षाही ‘फास्ट’\nफेमस ‘युट्युबर’ पॉलची ‘SEX’ टेप ‘लीक’ लोगनचं धक्कादायक ट्विट \nCoronavirus : आवाज ऐकून कोविड – 19 चे लक्षण सांगणारे अॅप तयार, असे करणार काम\nCoronavirus : जमातीमधील लोक दिल्लीत कुठे-कुठे फिरले, पोलीस करणार तपास, सरकारने दिले…\nCoronavirus : बारामतीतील ‘त्या’ कोरोनाबाधिताच्या कुटुंबातील आणखी दोघांचा…\n50 पेक्षा जास्त वय असलेल्या कैद्यांच्या सुटकेचा आदेश देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा…\nCoronavirus Lockdown : महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाची हायव्होल्टेज बैठक, लॉकडाऊनसह 5…\nCoronavirus Lockdown : विनाकारण फिरणाऱ्यांना वाशी पोलिसांकडून ‘लाठीचा…\nऐश्वर्या रॉयचा ‘तो’ सिनेमा जो कधी रिलीज झालाच…\nCOVID-19 : प्रसिद्ध अभिनेता पूरब कोहलीसह पूर्ण कुटुंबाला…\n‘रामायण’ आणि ‘शक्तीमान’नंतर आता…\n‘लॉकडाऊन’मध्ये अर्जुन कपूर करतोय डेटवर जाण्याची…\nअभिनेत्री तमन्ना भाटीयानं सांगितलं चमकदार केसांचं…\nCOVID-19 : मध्य प्रदेशच्या 4 बड्या IAS अधिकाऱ्यांनी स्वतःला…\nCoronavirus Lockdown : ‘कोरोना’च्या रूग्णांची…\n‘रामायण’ आणि ‘शक्तीमान’नंतर आता…\nSBI चा 44 कोटी ग्राहकांना झटका बचत खात्याच्या व्याज दरात…\nCoronavirus : आवाज ऐकून कोविड – 19 चे लक्षण सांगणारे…\nCoronavirus : जमातीमधील लोक दिल्लीत कुठे-कुठे फिरले, पोलीस…\nCoronavirus : बारामतीतील ‘त्या’ कोरोनाबाधिताच्या…\nऐश्वर्या रॉयचा ‘तो’ सिनेमा जो कधी रिलीज झालाच…\nCoronavirus : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर राज्य…\nCOVID-19 : प्रसिद्ध अभिनेता पूरब कोहलीसह पूर्ण कुटुंबाला…\n स्कूल-कॉलेज, धार्मिक कार्यक्रमांवर पूर्णपणे…\n‘रामायण’ आणि ‘शक्तीमान’नंतर आता…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या प��रवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nSBI चा 44 कोटी ग्राहकांना झटका बचत खात्याच्या व्याज दरात ‘कपात’\nउर्वशी रौतेलानं पुन्हा एकदा ‘तापवला’ सोशल मीडिया \nपोलिसांनी दाखवली सामाजिक बांधिलकी, दोघांनी दिलं 3500 वारंगणांना…\nCoronavirus : ‘कोरोना’ची चेन ‘ब्रेक’…\nCoronavirus : ‘कोरोना’ला हरवण्यासाठी केजरीवाल यांचा 5T…\n‘जेम्स बॉन्ड गर्ल’ आणि ‘द अॅव्हेंजर्स’ची अॅक्ट्रेस ‘ऑनर ब्लॅकमॅन;चं निधन \nTablighi Jamat : निजामुद्दीन ‘मरकज’मध्ये महिला देखील झाल्या होत्या सहभागी, कुशीनगरमध्ये 5 जणींवर FIR\nअभिनेत्री मौनी रॉयच्या ‘हॉट’ ब्लू बिकीनीनं केला ‘कहर’ \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.jhc-nonwoven.com/mr/products/thermal-bonded-wadding-batting/", "date_download": "2020-04-07T17:38:41Z", "digest": "sha1:3G63YDQ5F2JTMFJUVFZHD5PGIRXCE5LN", "length": 6393, "nlines": 187, "source_domain": "www.jhc-nonwoven.com", "title": "थर्मल करारबध्द Wadding- फलंदाजी करताना फॅक्टरी, पुरवठादार - चीन थर्मल करारबध्द Wadding- फलंदाजीची उत्पादक", "raw_content": "\nथर्मल करारबध्द Wadding- फलंदाजीची\nपलंगाची गादी आणि क्विल्टिंग\nलॅमिनेट करण्यासाठी वापरल्या जाणार्या फॅब्रिक\nन विणलेल्या झालेले उत्पादन\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nथर्मल करारबध्द Wadding- फलंदाजीची\nपलंगाची गादी आणि क्विल्टिंग\nन विणलेल्या झालेले उत्पादन\nलॅमिनेट करण्यासाठी वापरल्या जाणार्या फॅब्रिक\nथर्मल करारबध्द Wadding- फलंदाजीची\nबुरशी पुरावा पलंगाची गादी प्रवेश पलंगाची गादी रक्षक सह ...\nलक्झरी कापूस पॅड वसंत ऋतू पलंगाची गादी बेड पलंगाची गादी वाटले\n2018 जवळ बाळगणे पिशव्या स्त्रिया फॅशन wome उपयुक्तता पिशव्या वाटले ...\nकरा-टू-ऑर्डर डिस्पोजेबल वैद्यकीय विणलेल्या चेहर्याचा mas ...\nHotel प्रकारच्या गालिचा सानुकूल साधा विणलेल्या polyes केले ...\nचीन स्वस्त पॉलिप्रॉपेलिन सुई तुझ्या हातांत फिल्टर कॅमेरॉन वाटले ...\nथर्मल करारबध्द Wadding- फलंदाजीची\nपलंगाची गादी मऊ पॉलिस्टर पॅडिंग\nबेड चादर उबदार पॉलिस्टर थर्मल wadding\nसुपर मऊ क्विल्टिंग साहित्य 100% पॉलिस्टर फलंदाजी ...\nइको फ्रेंडली 100% पॉलिस्टर गोधडी wadding\nOeko-टेक्स मानक 100 पॉलिस्टर wadding फलंदाजी ...\nकृत्रिम सूक्ष्म वातानुकूलन फिल्टर कापड\nपलंगाची गादी साठी विणलेल्या पॉलिस्टर wadding\nइको फ्रेंडली 100% पॉलिस्टर थर्मल wadd बंधपत्रित ...\nपीईटी थर्मल wadding क्विल्टिंग साहित्य\nउच्च गुणवत्ता 100% पॉलिस्टर कापड थर्मल वाड ...\nसानुकूल वजन पॉलिस्टर थर्मल ���ंधपत्रित wadding\nसर्वोत्तम विक्री nonwoven फॅब्रिक साहित्य कापूस wa ...\nमऊ आणि हलका विणलेल्या पॉलिस्टर wadding फलंदाजी पत्रक ...\n100% पॉलिस्टर थर्मल सुई विणलेल्या नाही ...\nउच्च गुणवत्ता कापड थर्मल बंधपत्रित wadding\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://mahaenews.com/contact-us/", "date_download": "2020-04-07T15:54:55Z", "digest": "sha1:FDSCI3V2PKP7N7KBKQB32YE3W5PI7ZQ7", "length": 11536, "nlines": 152, "source_domain": "mahaenews.com", "title": "संपर्कMahaenews | Marathi News | News in marathi| Marathi latest news ...", "raw_content": "\n#CoronaVirus: देशभरात ५०८ नवे रुग्ण पॉझिटिव्ह, कोरोनाग्रस्तांची संख्या ४७८९, तर १२४ मृत्यू\n मुंबईतले कोरोनाग्रस्त ४९० वरुन थेट ५९०, २४ तासात पाच जणांचा मृत्यू\n#CoronaVirus: पुण्यात संचारबंदीची होणार कडक अंमलबजावणी; दोनच तास राहणार दुकानं खुली\n#CoronaVirus: मुंबईतले कोरोनाग्रस्त ४९० वरुन थेट ५९०, २४ तासात पाच जणांचा मृत्यू\nकिंचाळण्यापेक्षा शांत राहून कामाचा ठसा उमटवायचा असतो: रोहित पवार\nअफवा रोखण्यासाठी व्हॉट्सऍपचा मोठा निर्णय, मेसेजवर निर्बंध\nमुंबई, पुणे आणि नागपूर येथे आवश्यक भाजीपाला व किराणा मालाची आवक सुरळीत\nCoronavirus : सोनिया गांधींनी नरेंद्र मोदींना लिहिले पत्र, वाचा संपूर्ण पत्र\n#PCMC Politics: राज्यात काहीभाग सील करणार; संचारबंदीचे उल्लंघन केल्यास तुरुंगवास : उपमुख्यमंत्री अजित पवार\n#PCMC Politics: भाजपाचे अमोल थोरात ‘अर्धवटराव’… वडिलांच्या पुण्याईवर जगतात : आमदार अण्णा बनसोडे\nगोल मार्केट, वायसीएम हॉस्पिटलसमोर,\nआमच्याशी संपर्क साधा : [email protected]\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘दिवे-पणती’आवाहन तुम्हाला योग्य वाटले का\n#CoronaVirus: देशभरात ५०८ नवे रुग्ण पॉझिटिव्ह, कोरोनाग्रस्तांची संख्या ४७८९, तर १२४ मृत्यू\n मुंबईतले कोरोनाग्रस्त ४९० वरुन थेट ५९०, २४ तासात पाच जणांचा मृत्यू\n#CoronaVirus: पुण्यात संचारबंदीची होणार कडक अंमलबजावणी; दोनच तास राहणार दुकानं खुली\n#CoronaVirus: मुंबईतले कोरोनाग्रस्त ४९० वरुन थेट ५९०, २४ तासात पाच जणांचा मृत्यू\nकिंचाळण्यापेक्षा शांत राहून कामाचा ठसा उमटवायचा असतो: रोहित पवार\nअफवा रोखण्यासाठी व्हॉट्सऍपचा मोठा निर्णय, मेसेजवर निर्बंध\nमुंबई, पुणे आणि नागपूर येथे आवश्यक भाजीपाला व किराणा मालाची आवक सुरळीत\nCoronavirus : सोनिया गांधींनी नरेंद्र मोदींना लिहिले पत्र, वाचा संपूर्ण पत्र\n#PCMC Politics: राज्यात काहीभाग सील करणार; संचारबंदीचे उल्��ंघन केल्यास तुरुंगवास : उपमुख्यमंत्री अजित पवार\n#PCMC Politics: भाजपाचे अमोल थोरात ‘अर्धवटराव’… वडिलांच्या पुण्याईवर जगतात : आमदार अण्णा बनसोडे\n#CoronaVirus: देशभरात ५०८ नवे रुग्ण पॉझिटिव्ह, कोरोनाग्रस्तांची संख्या ४७८९, तर १२४ मृत्यू\n मुंबईतले कोरोनाग्रस्त ४९० वरुन थेट ५९०, २४ तासात पाच जणांचा मृत्यू\n#CoronaVirus: पुण्यात संचारबंदीची होणार कडक अंमलबजावणी; दोनच तास राहणार दुकानं खुली\n#CoronaVirus: मुंबईतले कोरोनाग्रस्त ४९० वरुन थेट ५९०, २४ तासात पाच जणांचा मृत्यू\nकिंचाळण्यापेक्षा शांत राहून कामाचा ठसा उमटवायचा असतो: रोहित पवार\nअफवा रोखण्यासाठी व्हॉट्सऍपचा मोठा निर्णय, मेसेजवर निर्बंध\nमुंबई, पुणे आणि नागपूर येथे आवश्यक भाजीपाला व किराणा मालाची आवक सुरळीत\nCoronavirus : सोनिया गांधींनी नरेंद्र मोदींना लिहिले पत्र, वाचा संपूर्ण पत्र\n#PCMC Politics: राज्यात काहीभाग सील करणार; संचारबंदीचे उल्लंघन केल्यास तुरुंगवास : उपमुख्यमंत्री अजित पवार\n#PCMC Politics: भाजपाचे अमोल थोरात ‘अर्धवटराव’… वडिलांच्या पुण्याईवर जगतात : आमदार अण्णा बनसोडे\n#WAR AGAINST CORONA: देशात या घडीला कोरोना बाधित रुग्णांची संख्या 4, 421; तर 326 जणांना घरी सोडले\n#WAR AGAINST CORONA: पुण्यता आणखी तिघांचा मृत्यू; मृतांचा आकडा ८ वर\n#WAR AGAINST CORONA: राज्य कॅबिनेट मंत्रीमंडळाची बैठक; जिल्हानिहाय घेतला आढावा\nदेशातील लॉकडाऊनचा कालावधी वाढण्याची दाट शक्यता\nट्रम्प यांच्या धमकीला राहुल गांधींचे प्रत्युत्तर\nmahaenews.com हे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nमुख्य कार्यालय : महाईन्यूज,पत्ता : विश्वकर्मा बिल्डींग, जे. के. सावंत मार्ग, दादर, मुंबई, २८.\nपुणे विभागीय कार्यालय : महाईन्यूज, विशाल ई-स्क्वेअर सिनेमा जवळ, पिंपरी -चिंचवड,पुणे ४११०१८\nउस्मानाबाद विभागीय कार्यालय : तांबरी, कलेक्टर निवासस्थानाच्या पाठीमागे, उस्मानाबाद.\nसोलापूर विभागीय कार्यालय: होडगी रोड, चेतन फौंड्रीसमोर, सोलापूर.\nकोल्हापूर विभागीय कार्यालय: जय गणेश बिल्डींग, सायबर चौक, विद्यापीठ रोड, कोल्हापूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agrischool-scheme-implement-planning-aurangabad-maharashra-19545?tid=124", "date_download": "2020-04-07T16:51:21Z", "digest": "sha1:FC6OMHEKLDSO3GCGPLX2BRWNYHFWQYY5", "length": 16656, "nlines": 158, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, agrischool scheme implement planning, aurangabad, maharashra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nअठराशेवर गावांमध्ये घेतल्या जाणार २६५२ शेतीशाळा\nअठराशेवर गावांमध्ये घेतल्या जाणार २६५२ शेतीशाळा\nमंगळवार, 21 मे 2019\nऔरंगाबाद : येत्या खरीप हंगामात शेतकऱ्यांचे शेती, पिकांविषयी शास्त्रोक्त प्रबोधन होण्यासाठी कृषी विभागाच्या विविध यंत्रणांमार्फत औरंगाबाद, जालना व बीड या तीन जिल्ह्यांतील १८८९ गावांमध्ये २६५२ शेतीशाळा घेण्यात येणार आहेत.\nऔरंगाबाद : येत्या खरीप हंगामात शेतकऱ्यांचे शेती, पिकांविषयी शास्त्रोक्त प्रबोधन होण्यासाठी कृषी विभागाच्या विविध यंत्रणांमार्फत औरंगाबाद, जालना व बीड या तीन जिल्ह्यांतील १८८९ गावांमध्ये २६५२ शेतीशाळा घेण्यात येणार आहेत.\nकृषी विभागाकडून १०४२, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या माध्यमातून १५२६, तर आत्माच्या माध्यमातून ८४ शेतीशाळांचे नियोजन करण्यात आले आहे. ११८१ कर्मचारी या शेतीशाळांसाठी काम करणार आहेत. कृषी विभागाच्या माध्यमातून औरंगाबाद जिल्ह्यात ३५६, जालना ३११; तर बीड जिल्ह्यात ३७५ शेतीशाळा घेतल्या जातील. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या माध्यमातून औरंगाबाद जिल्ह्यात ४८६, जालना ४८८; तर बीड जिल्ह्यात ५५२ शेतीशाळा घेतल्या जातील. आत्माच्या माध्यमातून औरंगाबाद जिल्ह्यात २७, जालना २४; तर बीड जिल्ह्यात ३३ शेतीशाळा घेतल्या जातील.\nऔरंगाबाद जिल्ह्यात तीनही यंत्रणांच्या माध्यमातून ८६९, जालना जिल्ह्यात ८२३; तर बीड जिल्ह्यात ९६० शेतीशाळा घेण्याचे नियोजन कृषी विभाग, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प व आत्माच्या यंत्रणेने केले आहे. कापूस पिकाच्या क्रॉपसॅपच्या माध्यमातून ३६६, राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून २६९ अशा ६३५ शेतीशाळा होतील. सोयाबीनच्या क्रॉपसॅपच्या माध्यमातून ९१, राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून ६० व राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानातून ११ अशा एकू��� १६२ शेतीशाळा घेतल्या जातील. मका पिकाच्या क्रॉपसॅपच्या माध्यमातून ५७, राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून ५६ अशा एकूण ११३ शेतीशाळा घेतल्या जाणार आहेत.\nतीनही जिल्ह्यांतील आत्माच्या २८ बीटीएमच्या माध्यमातून ८४ गावांत शेतीशाळा घेतल्या जातील. त्यामध्ये कापूस पिकाच्या २०, मकाच्या २२, भाजीपाल्याच्या १३, सोयाबीनच्या १९, रेशीमच्या २, तुरीच्या ७; तर सेंद्रिय शेतीची एकमेव कार्यशाळा बीड जिल्ह्यात घेण्याचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या माध्यमातून तीनही जिल्ह्यांतील ७६३ गावांत शेतीशाळा घेतल्या जातील. त्यामध्ये कापूस अधिक मुगाच्या ७६३, बाजरी अधिक तुरीच्या ६६, सोयाबीन अधिक तुरीच्या ६९७, उसाविषयी १८; तर बाजरी पिकाच्या १२ मिळून एकूण १५२६ शेतीशाळांचे नियोजन करण्यात आल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.\nऔरंगाबाद खरीप शेती कृषी विभाग बीड कापूस विकास सोयाबीन मका\nगोदामांत ९० लाख टन साखर पडून; बंदरात अडकली दोन...\nसोलापूर : अडचणीत सापडलेला साखर उद्योग २०१४-१५ पासून यातून बाहेर पडलेला नाही.\n‘डिपिंग ऑईल’ची चढ्यादराने अनाधिकृत विक्री सुरूच\nनाशिक/सोलापूर : जिल्ह्यात द्राक्ष मालाला उठाव नसल्याने बेदाणा निर्मितीच्या कामाला गती आली\nपदोन्नती प्रकरणात ‘पंदेकृवि’ने काढले पदनवती आदेश\nमहात्मा फुले कृषी विद्यापीठात आजपासून ऑनलाइन...\nनगर ः कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन केले आहे.\nराज्यात दिवसभरात वाढले १२० रुग्ण; कोरोना ७...\nपुणे : राज्यात सोमवारी १२० नवीन रुग्णांची नोंद झाली.\nगोदामांत ९० लाख टन साखर पडून; बंदरात...सोलापूर : अडचणीत सापडलेला साखर उद्योग २०१४-१५...\n‘डिपिंग ऑईल’ची चढ्यादराने अनाधिकृत...नाशिक/सोलापूर : जिल्ह्यात द्राक्ष मालाला उठाव...\nपदोन्नती प्रकरणात ‘पंदेकृवि’ने काढले...अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी...\nमहात्मा फुले कृषी विद्यापीठात आजपासून...नगर ः कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या...\nमहाराष्ट्रात २२ जिल्ह्यांमध्ये `कोरोना`...पुणे : निम्म्याहून अधिक महाराष्ट्राला जेमतेम २८...\nराज्यात दिवसभरात वाढले १२० रुग्ण;...पुणे : राज्यात सोमवारी १२० नवीन रुग्णांची...\nकेळी पिकवून विकण्यासाठी अखेर...परभणी : ‘लॅाकडाऊन’मुळे केळीच्या दरात मोठी घसरण...\nकोल्हापुरात वादळी वा���्यासह पाऊस कोल्हापूर : जिल्ह्यात रविवारी (ता.५) सायंकाळी...\nअकोल्यात भाजीपाला, फळविक्रीची ११०...अकोला ः सध्याच्या परिस्थितीत जिल्ह्यातील...\n‘वीज दर कपातीत शेतकऱ्यांवरील अन्याय दूर...अकोला ः राज्य वीज नियामक आयोगाने नुकतीच उद्योग,...\nनांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात फुले...नांदेड : ‘लॅाकडाऊन’मुळे नांदेडसह अन्य ठिकाणच्या...\nधार्मिक कार्यक्रमांना परवानगी नाहीच ः...अकोला ः ‘कोरोना’ संकटाच्या पार्श्वभूमीवर...\nफूल विक्रीचा व्यवसाय डबघाईस; फेकून...शिरपूरजैन, जि. वाशीम : येथील फूल उत्पादक शेतकरी...\nबेदाणा निर्मितीसाठी आवश्यक रसायने...नाशिक : द्राक्षापासून बेदाणा निर्मितीसाठी...\nनाशिक जिल्ह्यात बेदाणा निर्मितीच्या...नाशिक : ऐन द्राक्ष हंगामाच्या अंतिम टप्प्यात...\nमराठवाड्यात फळे, भाजीपाल्याची ८१ हजार...औरंगाबाद : एकीकडे दररोज सकाळीच भरणाऱ्या किरकोळ...\nमाळीनगरमध्ये आता नीरापासून गुळ उत्पादन लवंग, जि. सोलापूर : सध्या नीरा उत्पादनाचा हंगाम...\nआरोग्य कर्मचाऱ्यासांठी सुरक्षेची पूर्ण...नाशिक : जिल्हा सामान्य रुग्णालयातील ‘कोरोना’...\nअमरावती बाजार समितीची ३२ अडत्यांवर...अमरावती ः किरकोळ भाजी विक्री न करण्याचे आदेश...\nमराठवाड्यात १०० वर लघु मध्यम प्रकल्प...औरंगाबाद : मराठवाड्यातील ८७३ लघु, मध्यम, मोठ्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculturen-news-marathi-weather-prediction-chandrapur-heats-above-45-degree-7758", "date_download": "2020-04-07T16:55:03Z", "digest": "sha1:ZX7GUZV7WP4CJUPYK6BY26RTTN5IVSDE", "length": 16833, "nlines": 155, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculturen news in marathi, weather prediction, chandrapur heats above 45 degree | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nचंद्रपूर पुन्हा ४५ अंशांपार\nचंद्रपूर पुन्हा ४५ अंशांपार\nशनिवार, 28 एप्रिल 2018\nपुणे : सूर्य तळपू लागल्याने राज्यात तापमान चाळिशी पार गेले आहे. दुपारच्या वेळी वाढलेला उन्हाचा चटका आणि उकाडा नकोसा होत आहे. शुक्रवारी (ता. २७) ���काळपर्यंतच्या २४ तासांमध्ये चंद्रपूर येथे तापमानाचा पारा पुन्हा ४५ अंशांपार जात देशातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली. मंगळवारपर्यंत (ता. १) विदर्भात उष्णतेची लाट तसेच उर्वरित राज्याच्या तापमानातील वाढ कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.\nपुणे : सूर्य तळपू लागल्याने राज्यात तापमान चाळिशी पार गेले आहे. दुपारच्या वेळी वाढलेला उन्हाचा चटका आणि उकाडा नकोसा होत आहे. शुक्रवारी (ता. २७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये चंद्रपूर येथे तापमानाचा पारा पुन्हा ४५ अंशांपार जात देशातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली. मंगळवारपर्यंत (ता. १) विदर्भात उष्णतेची लाट तसेच उर्वरित राज्याच्या तापमानातील वाढ कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.\nवाढत्या उन्हामुळे सकाळी १० वाजल्यापासूनच अंंगाची काहिली होत असून, उकाड्यामुळे घामाच्या धारा वाढू लागल्या आहेत. दुपारच्या वेळी उन्हाच्या झळा वाढत असल्याने बाहेर पडणेही त्रासदायक ठरत आहे. मध्य महाराष्ट्रातील जळगाव, मालेगाव, सोलापूर, मराठवाड्यातील परभणी, नांदेड, तर विदर्भातील अकोला, ब्रह्मपुरी, नागपूर, वर्धा, यवतमाळ येथे गेले काही दिवस सातत्याने ४२ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद होत आहे. राज्याच्या उर्वरित भागातही उन्हाचा वाढलेली ताप कायम आहे.\nअंदमानात कमी दाब क्षेत्राचे संकेत\nदक्षिण अंदमान आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून १.५ ते ३.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. या वाऱ्यांच्या प्रभावामुळे रविवारी (ता. २९) दक्षिण अंदमान बेटांलगत कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. त्यामुळे अंदमान निकोबार बेटांवर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सोमवारपासून पश्चिम बंगाल, सिक्कीमसह ईशान्य भारतातील राज्यातही जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.\nशुक्रवारी (ता.२७) सकाळी साडेआठवाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३८.६, जळगाव ४२.८, कोल्हापूर ३७.९, महाबळेश्वर ३२.६, मालेगाव ४२.६, नाशिक ३७.६, सांगली ३९.५, सातारा ३९.१, सोलापूर ४१.६, मुंबई (सांतक्रूझ) ३५.६, अलिबाग ३१.४, रत्नागिरी ३३.६, डहाणू ३३.१, आैरंगाबाद ३९.९, परभणी ४३.०, नांदेड ४३.०, अकोला ४३.६, अमरावती ४२.२, बुलडाणा ३८.५, ब्रह्मपुरी ४४.४, चंद्रपूर ४५.१, गोंदिया ४१.२, नागपूर ४३.३, वर्धा ४४.०, यवतमाळ ४३.०.\nपुणे सूर्य सकाळ पूर चंद्रपूर विदर्भ उष्णतेची लाट हवामान विभाग sections महाराष्ट्र सोलापूर यवतमाळ समुद्र पश्चिम बंगाल ईशान्य भारत भारत जळगाव कोल्हापूर महाबळेश्वर मालेगाव नाशिक सांगली अलिबाग परभणी नांदेड अकोला अमरावती नागपूर\nगोदामांत ९० लाख टन साखर पडून; बंदरात अडकली दोन...\nसोलापूर : अडचणीत सापडलेला साखर उद्योग २०१४-१५ पासून यातून बाहेर पडलेला नाही.\n‘डिपिंग ऑईल’ची चढ्यादराने अनाधिकृत विक्री सुरूच\nनाशिक/सोलापूर : जिल्ह्यात द्राक्ष मालाला उठाव नसल्याने बेदाणा निर्मितीच्या कामाला गती आली\nपदोन्नती प्रकरणात ‘पंदेकृवि’ने काढले पदनवती आदेश\nमहात्मा फुले कृषी विद्यापीठात आजपासून ऑनलाइन...\nनगर ः कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन केले आहे.\nराज्यात दिवसभरात वाढले १२० रुग्ण; कोरोना ७...\nपुणे : राज्यात सोमवारी १२० नवीन रुग्णांची नोंद झाली.\nगोदामांत ९० लाख टन साखर पडून; बंदरात...सोलापूर : अडचणीत सापडलेला साखर उद्योग २०१४-१५...\n‘डिपिंग ऑईल’ची चढ्यादराने अनाधिकृत...नाशिक/सोलापूर : जिल्ह्यात द्राक्ष मालाला उठाव...\nराज्यात दिवसभरात वाढले १२० रुग्ण;...पुणे : राज्यात सोमवारी १२० नवीन रुग्णांची...\nमराठवाड्यात १०० वर लघु मध्यम प्रकल्प...औरंगाबाद : मराठवाड्यातील ८७३ लघु, मध्यम, मोठ्या...\nरब्बी कांदा उत्पादन २५ लाख टनांनी वाढणारपुणे : देशाच्या कांदा बाजारपेठांमध्ये यंदाच्या...\nभाजीपाल्याच्या नव्या लागवडीबाबत संभ्रम...कोल्हापूर : ‘कोराना’च्या संकटामुळे गेल्या काही...\nअर्धबंदिस्त शेळीपालनाने वाढवले शेतीचे...कृषी विषयात पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर...\nपूर्व विदर्भात पावसाला पोषक हवामानपुणे : राज्यात तापमानाचा पारा सातत्याने...\n`अमूल`कडून शेतकऱ्यांना मंदीतही २००...पुणे : राज्यातील डेअरी उद्योग सध्या अतिशय बिकट...\nराज्यात कोरोना रुग्णसंख्या ७४८;...मुंबई : राज्यातील कोरोनाचा विळखा वाढत चालला...\nकेंद्र सरकारकडून रासायनिक खत अनुदानात...पुणे: ऐन लॉकडाऊनच्या गोंधळात केंद्र सरकारने...\nशेतकरी कंपन्यांची संकलन केंद्रे...पुणे: ‘ई-नाम’ प्रणालीत गेल्या दोन...\nकोरोनामुळे हापूस अडचणीत; मुंबई बाजार...मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वाशी...\nकोरोनामुळे ‘टोमॅटो बेल्ट’ लॉकडाऊन; पुणे...पुणेः गेल्या काही वर्षात जिल्ह्यातील जुन्नर, खेड...\nकोल्हापूर कृषी महाविद्यालयाकडून...कोल्हापूर : येथील कोल्हापूर कृषी महाविद्यालयाच्या...\nराज्यात उष्ण, दमट हवामानाचा अंदाज;...पुणे : तापमानाचा पारा चाळीशी पार गेल्याने उन्हाचा...\nराज्यात आत्तापर्यंत तेरा हजार टन...नगर ः कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर...\nप्रयोगशीलतेतून मिळवले आर्थिक स्थैर्यनाशिक जिल्ह्यातील आडगाव येथील शिवाजी शंकर देशमुख...\n...शेतकरी मात्र 'फार्म क्वाॅरंटाइन' सांगली : कोरोनाने सर्वांची झोप उडाली आहे. संपूर्ण...\nकेसरची चव यंदा दुर्मिळ; संकटांमुळे आंबा...औरंगाबाद: यंदा बहुतांश आंबा बागांना मोजकाच मोहर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.amrita.in/marathi/seva/disaster", "date_download": "2020-04-07T17:03:04Z", "digest": "sha1:ICMP6C22PMH3XVJRO6YOFZDFW74MT27M", "length": 9192, "nlines": 71, "source_domain": "www.amrita.in", "title": "नैसर्गिक आपत्तीत सहाय्य - Amma Marathi", "raw_content": "\nमाझा धर्म आहे- प्रेम\nनैसर्गिक आपत्ती प्रसंगी सहाय्यता कार्य\nसन् 2001 पासून अम्मांच्या आश्रमाने अनेक नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी मदतकार्यात भाग घेतला आहे. तातडीच्या मदतकार्यात भाग घेऊन त्यानंतर आपद्ग्रस्तांचे दीर्घकालीन पुनर्वसन कार्यक्रम राबविले आहेत. अम्मांची आपदग्रस्तांप्रती सहानुभूती व कळकळ एवढी परिपूर्ण असते की नुसतीच भौतिक स्तरावरची मदत न देता त्याबरोबर भावनिक व मानसिक पाठबळ देऊन भावी पुनर्वसनावरही लक्ष दिले जाते.\n26 डिसेंबर 2004 रोजी दक्षिण आशियातील अनेक देशांना सुनामीचा फटका बसला होता. भारतात तमिळनाडू व केरळच्या किनारपट्टीवर अमृतपुरी आश्रम परिसरातही सुनामीच्या या विनाशकारी लाटा धडकल्या होत्या. त्यावेळी आश्रमात उपस्थित असलेले देशविदेशातील 20000 भक्त व हजारो स्थानीक लोकांना अम्मांनी स्वतः पाण्यात उतरुन खाडीच्या पलिकडे मुख्य भूमीवर सुरक्षित स्थळी हलविले. अगदी मुक्या प्राण्यांनाही सुरक्षित स्थळी हलविले.\nअम्मांच्या आश्रमाची सेवाकार्ये फक्त केरळपुरतीच मर्यादित नसून भारतभरात कुठेही नैसर्गिक आपत्ती कोसळली तर अम्मांच्या आश्रमाचे स्वयंसेवकांचे पथक सर्व ���त्यावश्यक मदतसामुग्री घेऊन आपद्ग्रस्तांच्या मदतीसाठी धावून जाते. सुरुवातीचे मदतकार्य संपल्यावर आपद्ग्रस्तांचे दीर्घकालीन पुनर्वसन कार्य पूर्ण करुनच मदत पथक परत येते. गेल्या काही वर्षात तर अम्मांच्या आश्रमाची सेवाकार्ये भारताची सीमा ओलांडून परदेशातही सुरु झाली आहेत.\n2001 मधील गुजरातच्या भूकंपात उध्वस्त झालेल्या 3 गावांचे पूर्ण पुनर्वसन केले. 1200 घरे, शाळा, दवाखाना, पाण्याची टाकी, समाजमंदिर, देवमंदिर, मशिद अशा सर्व सुविधांनी युक्त तीन गावे आश्रमाने बांधून दिली. तीन गावांचे काम पूर्ण झाल्यावर अम्मांनी स्वतः या गावात जाऊन गावक-यांना त्यांच्या नवीन घराच्या चाव्या दिल्या.\nकाश्मिरमधील भूकंप, सुरत व मुंबईतील जलप्रकोप, बिहार, ओरिसा, कर्नाटक, आंध्रप्रदेशातील महापुराच्या वेळीही अम्मांच्या आश्रमाने रुग्णवाहिका, नर्स, डॉक्टर व औषधे इत्यादी सर्व सुविधांनी युक्त वैद्यकीय पथक पाठवून, त्याचबरोबर अन्न, वस्त्र, ब्लँकेट, संसारोपयोगी भांडी व मुलांसाठी शैक्षणिक साहित्य देऊन मदत केली.\n2009 मधील कर्नाटक-आंध्रप्रदेशातील कृष्णा नदीच्या महापुरात जलमय झालेल्या गावांसाठी वैद्यकीय पथकासह अन्य प्राथमिक मदत साहित्य पाठवून प्राथमिक मदत कार्य पूर्ण झाल्यावर कर्नाटक सरकारच्या विनंतीनुसार काही गावे दत्तक घेऊन केवळ 20 दिवसांत 108 घरे बांधून दिली.\nरायचूरजवळ कृष्णा नदीतील बेटावर दत्तावतारी श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या तपस्येने पुनित झालेल्या कुरुगुड्डी गावाचे कर्नाटक सरकारच्या निर्देशानुसार बेटाच्या बाहेर पुनर्वसन केले. ऑगस्ट 2010 पर्यंत 1700 घरांचे बांधकाम पूर्ण झाले असून उर्वरीत घरांचे बांधकामही अल्पावधीतच पूर्ण होईल.\nसुनामीनंतर अम्मांनी स्वतः श्रीलंकेत जाऊन आपद्ग्रस्तांचे अश्रू पुसून त्यांना अन्न-वस्त्र-निवारा इत्यादी मदत दिली.\nअमेरिकेतील कतरिना वादळानंतर वादळग्रस्तांना 10 लाख डॉलर्सची मदत केली.\n2010 मधील हैतीमधे आलेल्या भूकंपानंतर तेथे सर्व अत्यावश्क मदतसाहित्य घेऊन मदत पथक गेले व भूकंपात अनाथ झालेल्या लेकरांसाठी अनाथालय सुरु केले.\nकेनियातही अनाथालय सुरु करण्यात आले.\nसमर्पणाची भक्तीशक्ती – समर्पणभावानेच भक्ती परिपूर्ण होईल\nअम्मांचा गीता जयंतीचा संदेश\nप्रेेमाचा प्रथम तरंग आपल्या आतूनच उठतो\nओणमचा सण राजा आणि प्रजेमधील आदर्श ���ातेसंबंधाचे उत्कृष्ट उदाहरण आहे\nमनातून हिंसक विचार काढून टाका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/node/874", "date_download": "2020-04-07T17:12:30Z", "digest": "sha1:4OMFCO2LHSB46TF7MRP7UQGXW2E5DCM6", "length": 8691, "nlines": 83, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "फेरीवाले विरुद्ध शासन - संघर्षाची बीजे | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nफेरीवाले विरुद्ध शासन - संघर्षाची बीजे\nहाजी अली येथे पंपिंग स्टेशनजवळील अनधिकृत फेरीवाल्यांवर पालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने कारवाई केली. मात्र यामुळे संतप्त झालेल्या फेरीवाल्यांनी या पथकावर दगडफेक केली. त्यात एक अधिकारी जखमी झाला.\nगुंडाने पोलिस कर्मचा-यावर गोळी झाडावी, तेवढा हा प्रकार गंभीर आहे. फेरीवाल्यांमुळे मुंबईची कोंडी झालेली आहे आणि रस्त्यांना बकालपणा आलेला आहे. ही बाब फेरीवाल्यांच्या पोटापाण्याशी निगडित असल्याने, त्यांनी या प्रकारे आक्रमक होणे स्वाभाविक होते. एक ना एक दिवस हे घडणारच होते. मला इथे भविष्यात घडणा-या फेरीवाले विरुद्ध शासन यंत्रणा अशा संघर्षाची बीजे दिसतात. फेरीवाल्यांविरुद्ध तयार करण्यात आलेल्या नियमांची अंमलबजावाणी योग्य पद्धतीने केली जात नाही. पालिकेच्या गाड्या येण्यापूर्वीच हितसंबंध गुंतलेल्या अधिका-यांकडून फेरीवाल्यांना पूर्वसूचना दिली जाते. मग सगळे फेरीवाले गायब होतात आणि गाडी गेल्यानंतर काही वेळातच परिस्थिती ‘जैसे थे’ असते. इथे कुंपणच शेत खाते. त्यामुळे फेरीवाल्यांवर वचक असा कधीच बसला नाही आणि तो बसण्याची शक्यताही कमी आहे. त्यामुळे फेरीवाल्यांना नियमांची भीड नसणे हे ओघाने आले. कायदा वाकवता येतो हे एकदा समजले की त्याची जरब बसणे शक्य नाही.\nदोष केवळ त्या अधिका-यांचा नसतो. स्टेशनवर उतरले की घरी जाताना भाजी वगैरे विकत घेणे फेरीवाल्यांमुळे सहज शक्य होते. त्यामुळे फूटपाथ अडवल्यावरून लोकांनी त्यांच्या नावाने कितीही खडे फोडले तरी आपलेही हितसंबंध कुठेतरी गुंतलेले असतात, हे नाकारता येत नाही.\nकिरण क्षीरसागर हे 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'चे मुख्य कार्यकारी अधिकारी. ते 'थिंक महाराष्ट्र डॉट कॉम'चे सहाय्यक संपादक आहेत. त्यांनी ग्रॅज्युएशननंतर पत्रकारितेचे शिक्षण घेतले. ते त्यानंतर वृत्तसंस्था, दैनिक 'मुंबई चौफेर' आणि आकाशवाणी अशा ठिकाणी कामांचा अनुभव घेतल्यानंतर 'थिंक महाराष्ट्र'सोबत 2010 साली जोडले गेले. त्यांनी चित्रपट निर्मितीचे शिक्षण घेतले असून त्यांचा 'डिपार्टमेन्ट', 'अब तक छप्पन - 2', 'अॅटॅकस् ऑफ 26/11', 'क्विन', 'पोस्टर बॉईज' अाणि 'शेण्टीमेन्टल' अशा व्यावसायिक चित्रपटांच्या संकलन प्रक्रियेत सहभाग होता.\nसाडेसात लाख पाने तय्यार\nसंदर्भ: पोथ्या, दिनेश वैद्य, विश्वविक्रम, दुर्मीळ\nफेरीवाले विरुद्ध शासन - संघर्षाची बीजे\n‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ची सहा वर्षे\nऔषधी पत्रींना धार्मिक महत्त्व\nमहाराष्ट्राचे संस्कृतिसंचित - खंड दोन\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00020.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%A4%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%A4/", "date_download": "2020-04-07T15:42:06Z", "digest": "sha1:XVAC6CC7453BD6V5UNAW3MUJX6I7WRFZ", "length": 8195, "nlines": 133, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "तंत्रज्ञान आत्मसात करा, त्याचे गुलाम नका बनू! | Janshakti Newspaper", "raw_content": "\nकोरोना संशयित म्हणून 15 नवीन रुग्ण दाखल\nनवापूर शहरातील लोकांना गृहोपयोगी साहित्याचे वाटप\nप्रेरणादायी : बहीण भाऊंनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दिला १४ हजाराचा मदतनिधी\nमाजी आ. साहेबराव पाटलांकडून ६५ कुटूंब दत्तक\nशासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील २५ कर्मचार्यांना शो-कॉज\nनगरसेवक धिरज सोनवणे यांच्याकडून गरजूंना किराणा वाटप\nअटी न ठेवता सर्वांनाच सरसकट स्वस्त धान्य द्या\nरावेर लोकसभा मतदारसंघात खासदारांच्या स्वखर्चाने गरजूंना जेवण\nएरंडोल नगरपालिकेतर्फे सॅनिटायझर्सची फवारणी\nकोरोना संशयित म्हणून 15 नवीन रुग्ण दाखल\nनवापूर शहरातील लोकांना गृहोपयोगी साहित्याचे वाटप\nप्रेरणादायी : बहीण भाऊंनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दिला १४ हजाराचा मदतनिधी\nमाजी आ. साहेबराव पाटलांकडून ६५ कुटूंब दत्तक\nशासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील २५ कर्मचार्यांना शो-कॉज\nनगरसेवक धिरज सोनवणे यांच्याकडून गरजूंना किराणा वाटप\nअटी न ठेवता सर्वांनाच सरसकट स्वस्त धान्य द्या\nरावेर लोकसभा मतदारसंघात खासदारांच्या स्वखर्चाने गरजूंना जेवण\nएरंडोल नगरपालिकेतर्फे सॅनिटायझर्सची फवारण��\nतंत्रज्ञान आत्मसात करा, त्याचे गुलाम नका बनू\n नव्या गरजा आपणच निर्माण केल्या, मोबाईल, इंटरनेट, फेसबुक नव्हते तेव्हाही संवाद साधला जात होताच ना. आज तंत्रज्ञानाव्दारे पटकन संवाद साधला जातो, पण त्यातील संवेदना हरवली आहे. तांत्रिक गरजांशिवाय जगणे शिकले पाहिजे. तंत्रज्ञान आत्मसात करा, त्याचे गुलाम बनू नका, तंत्रज्ञानाला तुमचा गुलाम बनवा आणि स्वत:चा शोध घ्या, असा मौलिक सल्ला महात्मा गांधीचे पणतू तुषार गांधी यांनी आज युवकांना दिला.\nगांधी रिसर्च फाऊंडेशन आणि गांधीयन सोसायटीच्या माध्यमातून नॅशनल गांधीयन लीडरशीप कॅम्प सुरू झाला आहे. आज दुसर्या दिवसाच्या दुपारच्या सत्रात युवकांच्या प्रश्नांना तुषार गांधी यांनी मोकळेपणानी उत्तरे दिली, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी युवकांनी महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर, नथूराम गोडसे, भगतसिंग, फाळणीच्या काळातील संदर्भ घेत अनेक प्रश्न विचारले. त्यावर तुषार गांधी यांनी सविस्तर उत्तरे देऊन युवकांचे समाधान केले. तुषार गांधी म्हणाले, गांधीजी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात नेहमी पुढे असत. त्यांच्या काळात असलेल्या टेलीग्राफ या तंत्राचा ते सर्वाधिक वापर करत. नवतंत्रज्ञानाला त्यांचा विरोध कधीच नव्हता, असे त्यांनी सांगितले.\nमुर्तीच्या विटंबनेप्रकरणी पाच जणांना पोलिस कोठडी\nसॉरी टिळक… तुम्ही हरलात…\nकोरोना संशयित म्हणून 15 नवीन रुग्ण दाखल\nनवापूर शहरातील लोकांना गृहोपयोगी साहित्याचे वाटप\nसॉरी टिळक... तुम्ही हरलात...\nसत्रासेन येथे संशयीत चोरांना ग्रामस्थांकडून बेदम मारहाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00020.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/21297", "date_download": "2020-04-07T16:33:13Z", "digest": "sha1:3X4CYHF7GF5X3GM4T274W6ZLQIGJGWBP", "length": 5325, "nlines": 63, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "गर्भावस्था गाईड | गर्भवती होण्याआधी उद्भवलेले आजार| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nगर्भवती होण्याआधी उद्भवलेले आजार\nमातेस हृदयविकार, मधुमेह, दमा, मूत्रपिंडाचे आजार, कावीळ, क्षयरोग, इत्यादींपैकी काही आजार असेल तर बाळंतपणात त्याचा विशेष त्रास होतो.\nमधुमेह इन्शूलिनच्या कमतरतेमुळे रक्तामध्ये व लघवीमध्ये साखर आढळणे आणि गर्भधारणेवेळी मधुमेह इन्शूलिनच्या कमतरतेमुळे रक्तामध्ये व लघवीमध्ये साखर आढळते. यामध्ये मुलासाठी जोखीम, गर्भपात होणे, वाढीमध्ये निर्बंध, ��ाढ किंवा प्रवेग, गर्भाच्या लठ्ठपणा (macrosomia), पॉलिहायड्रायमेंशन आणि जन्म दोष यांचा समावेश होतो.\nत्वचाक्षयामुऴे गर्भाच्या मृत्यूदरात वाढ होत आहे.\nगर्भावस्थेतील थायरॉईड आजाराचा गर्भावर व मातेवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. थायरॉईड कार्य करणार्या डेलेटेरियसचा प्रभाव तुमच्या मुलाच्या अल्प जीवनात न्युट्रोइंटेक्शलचा जलद विकास घडवून गरोदरपणाच्या पलीकडे परिणाम वाढू शकतो. थायरॉईड संप्रेरकांच्या मागणीकडे पूर्वी लक्ष न दिले गेल्याने थायरॉईड व्याधी त्रास देतो, तसेच गरोदरपणाच्या काळात या त्रासात विशेष वाढ होते.\nगर्भावस्थेतील हायपरकोऑबिलीटीमध्ये विकसित गरोदर स्त्रियांचं रक्त गोठते (रक्ताच्या गुठळ्या). योनिमार्गातून नैसर्गिक पांढरा द्राव जाण्याचे प्रमाण गरोदरपणात वाढते. मात्र कधीकधी काही प्रकारच्या जंतूंचा प्रादुर्भाव होतो. असे झाल्यास खाज किंवा आग सुटते.\nगर्भवती होण्याआधी उद्भवलेले आजार\nगर्भ आणि गर्भाचा विकास\nगर्भवती स्त्रीमध्ये होत असलेले बदल\nप्रसवोत्तर काळ: शारीरिक बदल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/21298", "date_download": "2020-04-07T16:07:29Z", "digest": "sha1:WPECIQQB6XRIRPWELP36WXUSNF6YFVSJ", "length": 5813, "nlines": 61, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "गर्भावस्था गाईड | शरीरक्रियाविज्ञान: प्रसरण| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nगर्भधारणा सुरु झाल्याची वेळ हा शेवटच्या मासिक पाळीपासूनचा गृहीत धरतात. आणि तेच गर्भाचे वय म्हणून गृहीत धरतात. योग्य वेळी समागम झाल्यावर स्त्री आणि पुरुष बीजाचा संयोग होऊन हा हा गर्भ नैसर्गिकरीत्या होतो किंवा कृतीमरीत्या बीजांड आणि शुक्रजंतूंचा संयोग घडवून आणला जातो.\nअंडाशयातील अपक्व स्त्रीबीज किंवा ओव्हम भरपाई + 14 दिवस अशा प्रकारे गर्भधारणेचे वय दिवस करून मोजले जाते.\nस्त्रीच्या ओटीपोटीत खास बीजपेशी (स्त्रीबीज) तयार करणा-या दोन बीजांडकोष असतात. मुलगी वयात आल्यापासून ते पाळी बंद होण्याच्या वयापर्यंत दर महिन्याला स्त्रीबीज तयार होते. दर महिन्याला दोन्ही पैकी एक बिजांडातुन एक स्त्रीबीज पक्व होऊन बाहेर पडून ते उदरपोकळीत येते, ते गर्भनलिकेने ग्रहन करून फलन उपयोगासाठी वापरले जाते. या बीजांडांमध्ये मात्र २३ म्हणजे (२२+‘X’) ही गुणसूत्रे असतात. या बीजामध्ये फलित होण्याची क्षमता साधारण २४ तासांपर्यंत असते. या कालावधीत ���र शुक्रजंतू उपलब्ध झाले तर गर्भधारणा होण्याचा संभव असतो. शारीरिक संबंधांनंतर शुक्रजंतू गर्भाशयातून बीजनलिकेत शिरतात. या गर्भनलिकेत स्त्रीबीजाच्या चारही बाजूंनी शुक्रजंतू चिकटतात. शुक्रजंतूंच्या टोपीतील रासायनिक प्रक्रियेमुळे स्त्रीबीजाच्या सभोवताली असलेल्या आवरणामध्ये छेद निर्माण होतो व शुक्रजंतूमधील केंद्रक म्हणजे गुणसूत्र असलेला भाग स्त्रीबीजाच्या आत शिरतो. त्याच वेळी असे काही बदल होतात की ज्यामुळे एकापेक्षा जास्त शुक्रजंतू स्त्रीबीजाच्या आत शिरू शकत नाहीत.\nगर्भवती होण्याआधी उद्भवलेले आजार\nगर्भ आणि गर्भाचा विकास\nगर्भवती स्त्रीमध्ये होत असलेले बदल\nप्रसवोत्तर काळ: शारीरिक बदल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%95%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0", "date_download": "2020-04-07T18:14:27Z", "digest": "sha1:3WZHCJPZ2DUYMUCTOE2MAXZ4TI2Y7FLK", "length": 5708, "nlines": 29, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "नाणकशास्त्र - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nदुर्मिळ नाण्यांचा संग्रह करून नाण्यांच्या सर्वसमावेशक अभ्यास करणाऱ्या शास्त्राला नाणकशास्त्र (Numismatists) म्हणतात. प्राप्त झालेल्या नाण्यांचा अभ्यास करित असताना ऐतिहासिक शक्यतांची पडताळणी केली जाते आणि मग निष्कर्ष काढले जातात. नाण्यांच्या प्रदर्शनातून संबंधित कालखंडाची वैशिष्ट्ये सांगता येतात व आजच्या कालखंडाशी त्या त्या काळातील नाण्यांच्या आधारे तुलनात्मक विवेचन करता येते.\nवस्तू विनिमय द्वारे धनाची देवाणघेवाण करताना येणाऱ्या अडचणींमुळे नाणी हे चलन वापरात आले. पूर्वी कवड्या, शंख, मणी अश्या अनेक गोष्टी पैसा म्हणून वापरल्या जायच्या. धातूंच्या शोधानंतर धातूंच्या चकत्या बनवून त्यावर तत्कालीन राजाचे चिन्ह कोरणे किंवा छापणे त्याचा वापर व्यापारासाठी नाण्याच्या रुपात होऊ लागला.\nनाण्यांतून तत्कालीन संस्कृतीची ओळख मिळू शकते. त्या त्या वेळी समाजात महत्त्वाच्या असणाऱ्या गोष्टी, प्रभावी व्यक्ती, महत्त्वपूर्ण घटना नाण्यांवर कोरल्या जातात. यामुळे नाणी ही इतिहासाचा अभ्यास करण्या साठी महत्त्वाची ठरतात.\nअनेक लोक छंद म्हणून विविध प्रकारच्या जुन्या व नवीन नाण्यांचा संग्रह करतात.\nविविध देशातील नाणी, एखाद्या विषयावरील चित्रे असणारी नाणी , एखाद्या वर्षात प्रसिद्ध केलेली नाणी, एक�� विशिष्ट टाकसाळीतून बनवली गेलेली नाणी असे अनेक संग्रह करणारे संग्राहक दिसून येतात. ब्रिटीश कालीन भारतातील नाणी, संस्थानांनी चलनात आणलेली नाणी, शिवकालीन, मोगल कालीन नाण्याचा संग्रह करणारे संग्राहक आहेत.\nभारतीय रिझर्व्ह बॅंक संग्रहाकांसाठी काही विशेष प्रकारची नाणी प्रसिद्ध करते -\nप्रूफ नाणी - या मध्ये साधारणतः ५० टक्के चांदी असते . तसेच या नाण्यांचा दर्जा अतिशय उच्च असतो.\nअ- प्रचलित नाणी - (uncirculated coin) - हि नाणी प्रसिद्ध केली जातात पण चलनात आणली जात नाहीत. अशा विशेष नाण्यामध्ये एक हजार रुपये, साठ रुपये, सवाशे रुपये अश्या मुल्याचीही नाणी असतात.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A4%A4,_%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0", "date_download": "2020-04-07T18:06:01Z", "digest": "sha1:4J7CZNE5KOGUEIUWSRGSW42Y5FSJ2YPS", "length": 6275, "nlines": 98, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कर्जत (अहमदनगर) - विकिपीडिया", "raw_content": "\n(कर्जत, नगर या पानावरून पुनर्निर्देशित)\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nहा लेख कर्जत(अहमदनगर) शहराविषयी आहे. कर्जत(अहमदनगर) तालुक्याच्या माहितीसाठी पहा, कर्जत तालुका, अहमदनगर जिल्हा\nकर्जत(कुलाबा) याच्याशी गल्लत करू नका.\nकर्जत (अहमदनगर) हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्याच्या कर्जत तालुक्यातील एक शहर आहे.\nअकोले तालुका • संगमनेर तालुका\nनगर तालुका • नेवासा तालुका\nकर्जत तालुका • जामखेड तालुका\nश्रीरामपूर तालुका • राहुरी तालुका\nकोपरगाव तालुका • राहाता तालुका\nश्रीगोंदा तालुका • पारनेर तालुका\nपाथर्डी तालुका • शेवगांव तालुका\nअहमदनगर • अकोले • कर्जत • कोपरगाव • जामखेड • नेवासा • पाथर्डी • पारनेर • राहाता • राहुरी • शेवगांव • शिर्डी • श्रीगोंदा • श्रीरामपूर • संगमनेर\nमुळा नदी • प्रवरा नदी • सीना नदी • गोदावरी नदी • घोड नदी • भीमा नदी\nमुळा धरण • भंडारदरा धरण • निळवंडे धरण • मांडओह��� धरण • आढळा प्रकल्प • सीना धरण • विसापूर तलाव • पिंपळगाव खांड धरण\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ ऑक्टोबर २०१९ रोजी ०८:१६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mymarathi.net/feature-slider/prabodhan-677/", "date_download": "2020-04-07T17:27:49Z", "digest": "sha1:CB5MC7KHZF4DROSFE6EPIMPYFO7WVKMD", "length": 12097, "nlines": 64, "source_domain": "mymarathi.net", "title": "मुलाच्या विवाहातून पैसे वाचवून १४ जोडप्यांचे सामुदायिक विवाह :विष्णू हरिहर यांचा उपक्रम - My Marathi", "raw_content": "\nकोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने पुण्यात पाच भागात संचारबंदी\nट्रम्प यांनी धमकावल्याच्या अवघ्या 6 तासांत भारताने हायड्रॉक्सीक्लोरोक्विन निर्यात बंदी केली शिथील इतरांना देणार,पण देशाला प्रथम प्राधान्य\nपुण्यातील ससून रुग्णालयात तिघांचा करोनानं मृत्यू\nकरोनाशी लढण्यासाठी अरविंद केजरीवाल यांचा मोठा 5T प्लान (व्हिडीओ)\nशोधून शोधून करावे लागेल कोरोनाशी दोन हाथ ..अन्यथा करेल तो आपला घात -आबा बागुल\nपंतप्रधान सहाय्यता निधीला विजय पुसाळकर यांची १ कोटी रुपयांची मदत\nलायन्स क्लबकडून २ लाख ५१ हजारची मुख्यमंत्री सहायता निधीस मदत\nकोरोनाशी सामना – सील केलेल्या भागाचा उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या बैठकीतआढावा (व्हिडीओ)\nरेल्वेचे डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी दररोज 1000 PPE किट्सची निर्मिती\nबँक ऑफ बडोदाने महिला एसएचजी, शेतकरी यांच्यासाठी पुढे केला आर्थिक मदतीचा हात\nHome Feature Slider मुलाच्या विवाहातून पैसे वाचवून १४ जोडप्यांचे सामुदायिक विवाह :विष्णू हरिहर यांचा उपक्रम\nमुलाच्या विवाहातून पैसे वाचवून १४ जोडप्यांचे सामुदायिक विवाह :विष्णू हरिहर यांचा उपक्रम\nसामाजिक कार्यकर्ते आणि पुणे महापालिकेचे माजी नगरसेवक आणि भाजप अनुसूचित जाती मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विष्णूआप्पा नारायण हरिहर आणि नगरसेविका विजयालक्ष्मी मोतीलाल हरिहर यांच्या वतीने मातोश्री कै. लक्ष्मीबाई नारायण हरिहर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सामुदायिक विवाहसोहळ्याचे आयोजन करण्यात आले .हा सोहळा वर्धमान ��ांस्कृतिक केंद्र आईमाता मंदिरापुढे, कोंढवा-गंगाधाम रोड, बिबवेवाडी येथे 10 ते 12 हजार लोकांच्या उपस्थितीत झाला.\nया विवाहसोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे विष्णूआप्पा हरिहर यांनी आपले बी ई सिव्हिल असलेले चिरंजीव राहुल हरिहर यांचा विवाह नुकताच अतिशय साधेपणाने साजरा करून समाजासमोर वेगळा आदर्श निर्माण केला आहे. या विवाहसोहळ्यासाठी अनावश्यक खर्च न करता त्याच पैशांमधून या विवाहसोहळ्याचे आयोजन करण्यात आले .\nखोट्या प्रतिष्ठेसाठी अनावश्यक खर्च करून विवाहसोहळा साजरा करण्याची एक चुकीची परंपरा समाजामध्ये रूढ होत चालली आहे. समाजामधून ही परंपरा हद्दपार करून समाजाला वेगळी दिशा आणि एक चांगला संदेश देण्याचे काम यावेळी मोफत सामुदायिक विवाहसोहळ्याच्या माध्यमातून करण्यात आले.\nया विवाहसोहळ्यात सहभागी एकूण 14 जोडप्यांबरोबर चिरंजीव राहुल हे देखील आपली पत्नी सौभाग्यवती डॉक्टर सानिका हिच्यासमवेत सहभागी झाले. या विवाहसोहळ्यासाठी 14 नववधूंना मणीमंगळसूत्र, वधुवरांना भरजरी पोशाख, संपूर्ण यथोचित धार्मिक विधी आणि उपस्थितांना स्वादिष्ट भोजनाची व्यवस्था करण्यात आली. या विवाहसोहळ्याचा खर्च हरिहर परिवाराच्या वतीने केला गेला.\nयावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून अक्कलकोट अन्नछत्र मंडळाचे अध्यक्ष जन्मेंजयराजे भोसले, आमदार माधुरी मिसाळ, आमदार भीमराव तापकीर, आमदार सिद्धार्थ शिरोळे, माजी आमदार योगेश टिळेकर, माजी आमदार महादेव बाबर, भाजप महा. सरचिटणीस योगेश गोगावले, खादी ग्रामोद्योग संचालक विद्यासागर हिरमुखे, डीसीपी पौर्णिमा गायकवाड, नगरसेविका आरती कोंढरे, सम्राट थोरात, तेजेंद्र कोंढरे आदी राजकीय व सामाजिक पदाधिकारी उपस्थित होते.\nशिर्डी साईबाबा दर्शन पुढील आदेश येई पर्यंत बंद\nपरदेश प्रवास केलेल्यांची माहिती सादर करण्याचे पोलीस सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे यांचे आदेश\nपुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. शिवाय पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. http://mymarathi.net/ मालक-संपादक : शरद लोणकर *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/\nकोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने पुण्यात पाच भागात संचारबंदी\nट्रम्प यांनी धमकावल्याच्या अवघ्या 6 तासांत भारताने हायड्रॉक्सीक्लोरोक्विन निर्यात बंदी केली शिथील इतरांना देणार,पण देशाला प्रथम प्राधान्य\nपुण्यातील ससून रुग्णालयात तिघांचा करोनानं मृत्यू\nया न्यूज वेब पोर्टल पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालयअंतर्गत मान्य राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/21299", "date_download": "2020-04-07T17:57:26Z", "digest": "sha1:TW6JJGTMXKBJNLV4BK2IIYC6RFGEUG3B", "length": 6284, "nlines": 62, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "गर्भावस्था गाईड | गर्भ आणि गर्भाचा विकास| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nगर्भ आणि गर्भाचा विकास\nपुरुषाकडून आणि स्त्रीकडून प्रत्येकी एक सूक्ष्म बीज (पेशी) एकत्र येऊन गर्भधारणा होते. पुरुषाकडून येणा-या पेशीला शुक्रबीज म्हणतात आणि स्त्रीकडून येणा-या पेशीला स्त्रीबीज. स्त्री-पुरुषसंबंधाच्या वेळेस इतर परिस्थिती अनुकूल असेल तेव्हा या दोन पेशी एकत्र येऊन गर्भधारणा होते. ही प्रक्रिया स्त्रीच्या शरीरामध्ये २४ ते ३६ तास सुरु असते कधी कधी या प्रक्रियेला आठवडा देखील लागू शकतो.\nगर्भधारणेच्या पहिल्या १० आठवड्यांमध्ये बाळाच्या पेशींचा वस्तुमान विकास होतो. या प्रक्रियेत पेशींमध्ये विविध प्रकारांमध्ये भाग पडू लागतात. अवयव, शरीर आणि गुंतागुंतीच्या प्रणालींच्या प्रक्रिया प्राथमिक स्तरावर पूर्ण होतात. शेवटच्या टप्प्यात भ्रुणाचे डोळे, तोंड हाताची आणि पायाची बोटं, कान असे अवयव दिसू लागतात. हा गर्भ नाळेद्वारे आईबरोबर जोडला जातो. त्यातून त्याला पोषण ग्रहण करता येते, नाळेमुळे गर्भ आणि गर्भवती एकमेकांशी जोडलेले असतात.\nपहिले १० आठवडे संपल्यानंतर गर्भ हा खऱ्या अर्थाने गर्भ म्हणून ओळखला जातो. सुरुवातीच्या टप्प्यापेक्षा या टप्प्यात गर्भपाताचा धोका कमी असतो. या वेळी गर्भाची लांबी जवळपास ३० मी.मी. (१.२) इंच इतकी असते. गर्भाद्वारे यावेळी काही अनैच्छिक हालचाली होऊ शकतात. या टप्प्यामध्ये त्याची शरीर प्रणाली आणि संरचनेचा विकास होतो. तिसऱ्या महिन्यात त्याचे लैंगिक अवयव दिसू लागते. बहुतांश गर्भावस्थेच्या शेवटच्या आठवड्यात शारीरिक वाढ दिसून येते.\nनंतर त्यापासून सतत विभाजनाने अनेक पेशींची निर्मिती होते. हळूहळू पेशींची संख्या वाढेल तशी त्यांची तीन पदरांमध्ये रचना होते. त्या प्रत्येक पदराची वेगळी वाढ होऊन निरनिराळे अवयव व संस्था तयार होतात. या सर्व घटनाक्रमाला साधारणपणे २८० दिवस लागतात.\nगर्भवती होण्याआधी उद्भवलेले आजार\nगर्भ आणि गर्भाचा विकास\nगर्भवती स्त्रीमध्ये होत असलेले बदल\nप्रसवोत्तर काळ: शारीरिक बदल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/46940", "date_download": "2020-04-07T17:55:04Z", "digest": "sha1:7D55NGNUYV65F2ZAGKTYLUJSNNUP7CUK", "length": 3371, "nlines": 66, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "संत नामदेव | रूपें श्यामसुंदर निलोत्पल| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nरूपें श्यामसुंदर निलोत्पल गाभा \nसखीये स्वप्नीं शोभा देखियेला ॥१॥\nशंख-चक्र-गदा शोभती चहूं करीं \nसखीये गरुडावरी देखियेला ॥२॥\nपीतांबर कटिं दिव्य चंदन उटी \nसखीये जगजेठी देखियेला ॥३॥\nविचारतां मानसीं नये जो व्यक्तीसी \nनामा केशवेसी लुब्धोनी ठेला ॥४॥\nकाय सांगों देवा ज्ञानोबाची\nकाळ देहासी आला खाऊं\nकुत्ना थमाल ले थमाल\nतीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल\nदेव ह्मणे नाम्या पाहें\nदेह जावो अथवा राहो\nपरब्रह्म निष्काम तो हा\nमाझा भाव तुझे चरणीं\nरात्र काळी घागर काळी\nसुखाचें हें सुख श्रीहरि\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/46941", "date_download": "2020-04-07T17:52:41Z", "digest": "sha1:4FQ7E4NUVMNK7NULWIVOJJ7GYPEY4GMQ", "length": 3383, "nlines": 70, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "संत नामदेव | विठ्ठल आवडी प्रेमभावो| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nविठ्ठल नामाचा रे टाहो ॥१॥\nहेंचि नाम आह्मां सार \nनामा ह्मणे तरलों पाहीं \nविठ्ठल विठ्ठल ह्मणतांचि ॥४॥\nकाय सांगों देवा ज्ञानोबाची\nकाळ देहासी आला खाऊं\nकुत्ना थमाल ले थमाल\nतीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल\nदेव ह्म���े नाम्या पाहें\nदेह जावो अथवा राहो\nपरब्रह्म निष्काम तो हा\nमाझा भाव तुझे चरणीं\nरात्र काळी घागर काळी\nसुखाचें हें सुख श्रीहरि\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/node/878", "date_download": "2020-04-07T17:34:22Z", "digest": "sha1:Z5BAVB2WAA6545W5XX6RHEESQBBO7VIA", "length": 9260, "nlines": 83, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "नैतिक दबावाची गरज | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nशिरूरच्या अहमदाबाद – हैद्राबाद मार्गावरून रिलायन्सची गॅस पाईपलाईन गेली आहे. येथील शेतक-यांना त्यांच्या जमिनीचा रिलायन्सकडून कमी मोबदला देण्यात आलेला असून या प्रकरणी आम्ही लढा देत आहोत. हा मोबादला इतका विषम आहे, की आकड्यांमधील फरकच थक्क करून टाकतो. शेतक-यांच्या हातावर प्रति गुंठा केवळ 3000 रूपये टेकवण्यात आले आहेत, मात्र या बदल्यात रिलायन्सला हजार कोटींचा फायदा होणार आहे. भांडवलशाही वगैरे गोष्टी आतापर्यंत अमूर्त स्वरूपात अनुभवत होतो, शिरूरच्या प्रश्नाच्या निमित्ताने ते प्रत्यक्ष पाहतही आहे. अंबानी एवढा मोठा कसा झाला याचं हे प्रतिनिधीक उदाहरण वाटते.\nशिरूरच्या अहमदाबाद – हैद्राबाद मार्गावरून रिलायन्सची गॅस पाईपलाईन गेली आहे. येथील शेतक-यांना त्यांच्या जमिनीचा रिलायन्सकडून कमी मोबदला देण्यात आलेला असून या प्रकरणी आम्ही लढा देत आहोत. हा मोबादला इतका विषम आहे, की आकड्यांमधील फरकच थक्क करून टाकतो. शेतक-यांच्या हातावर प्रति गुंठा केवळ 3000 रूपये टेकवण्यात आले आहेत, मात्र या बदल्यात रिलायन्सला हजार कोटींचा फायदा होणार आहे. भांडवलशाही वगैरे गोष्टी आतापर्यंत अमूर्त स्वरूपात अनुभवत होतो, शिरूरच्या प्रश्नाच्या निमित्ताने ते प्रत्यक्ष पाहतही आहे. अंबानी एवढा मोठा कसा झाला याचं हे प्रतिनिधीक उदाहरण वाटते.\nया शेतक-यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करत असताना अनेक सरकारी अधिका-यांशी संपर्क येतो. हे तहसिलदार किंवा जिल्हाधिकारी मोठ्या कसोट्या पार पाडून त्या जागेवर बसलेले असतात. तिथे आल्यानंतर ते मुर्दाड होतात. त्या व्यवस्थेमध्ये आल्यानंतर त्यांना पांघरावा लागणारा तो सरकारीपणाचा किंवा नोकरशहीचा मुखवटा पाहिला की माणूस म्हणून त्यांची सहानुभूती वाटते. बरीच मंडळी मदत करतात, मात्र त्याचे पुढचे फॉलोअप घेताना त्यांची अकार्यक्षमता आणि दबा��ाशिवाय काम न करण्याचा मुर्दाडपणा प्रत्ययाला येतो. केवळ या एकाच गोष्टीसाठी नव्हे तर सर्वच गोष्टी घडवण्यासाठी शासनावर सातत्यपूर्वक नैतिक दबाव टाकणारी एखादी व्यवस्था हवी, असे वारंवार वाटते.\nदिनकर गांगल हे 'थिंक महाराष्ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्य संपादक. ते मूलतः पत्रकार आहेत. त्यांनी पुण्यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय (थॉम्सन फाउंडेशन) पाठ्यवृत्ती मिळाली आहे. त्याआधारे त्यांनी देश विदेशात प्रवास केला.\nलेखक: दिनकर गांगल Dinkar Gangal\nलेखक: दिनकर गांगल Dinkar Gangal\nमराठी न्यूनगंडांतर अर्थात रडीचा डाव\nलेखक: दिनकर गांगल Dinkar Gangal\nलेखक: दिनकर गांगल Dinkar Gangal\nलेखक: दिनकर गांगल Dinkar Gangal\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-rain-deficit-vidarbha-maharashtra-21322", "date_download": "2020-04-07T17:54:31Z", "digest": "sha1:DHSIWIHPTXAPMBCDEFGNXTJS7XK3JDDA", "length": 16354, "nlines": 155, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, rain deficit in Vidarbha, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nवऱ्हाडात पावसाने वाढवली खरिपाची चिंता\nवऱ्हाडात पावसाने वाढवली खरिपाची चिंता\nबुधवार, 17 जुलै 2019\nअकोला ः या हंगामात जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाने हजेरी लावल्याने खरीप हंगाम चांगला जाईल, अशी अपेक्षा होती. मात्र, आजवर झालेला पाऊस असमतोल पडल्याने बिकट परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे. प्रामुख्याने या वर्षी बुलडाण्यात समाधानकारक पाऊस झालेला असतानाच अकोला, वाशीम पिछाडीवर आहेत. अकोल्यात सरासरीच्या २३.८५ टक्के तर वाशीम जिल्ह्यात १९.९५ टक्के पाऊस झाला. या वर्षी जूनच्या शेवटच्या आठवड्यात पेरण्यांना सुरवात झाली. जुलै महिना निम्मा संपला, तरी पावसाचा जोर वाढू शकलेला नाही.\nअकोला ः या हंगामात जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाने हजेरी लावल्याने खरीप हंगाम चांगला जाईल, अशी अपेक्षा होती. मात्र, आजवर झालेला पाऊस असमतोल पडल्याने बिकट परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे. प्रामुख्याने या वर्षी बुलडाण्यात समाधानकारक पाऊस झालेला असतानाच अकोला, वाशीम पिछाडीवर आहेत. अकोल्यात सरासरीच्या २३.८५ टक्के तर वाशीम जिल्ह्यात १९.९५ टक्के पाऊस झाला. या वर्षी जूनच्या शेवटच्या आठवड्यात पेरण्यांना सुरवात झाली. जुलै महिना निम्मा संपला, तरी पावसाचा जोर वाढू शकलेला नाही.\nया खरीप हंगामात पेरणीमध्ये बुलडाणा जिल्हा सुरवातीपासून आघाडीवर आहे. या जिल्ह्यात ९० टक्क्यांवर पेरणी पोचली आहे. वाशीम जिल्ह्यात ८५ टक्क्यांपेक्षा अधिक पेरण्या आटोपल्या. अकोल्यात पेरण्या ७५ टक्क्यांपर्यंत झाल्या आहेत. पेरण्यांना विलंब होत असल्याने अकोला जिल्ह्यात प्रामुख्याने आता कापूस व सोयाबीन लागवडीवर परिणामाची शक्यता दिसून येत आहे. काही ठिकाणी १० ते १२ दिवसांपासून पाऊस झालेला नाही. अशा ठिकाणी हा खंड आणखी वाढल्यास पिके धोक्यात येण्याची चिन्हे आहेत. काही शेतकऱ्यांनी हा अंदाज घेत सिंचनाचे काम सुरू केले आहे.\nवऱ्हाडातील काटेपूर्णा प्रकल्पात ३.९५ दलघमी साठा आहे. वान प्रकल्पात २६.१६, नळगंगा प्रकल्पात ७.२७, पेनटाकळी प्रकल्पात १९.३८ आणि खडकपूर्णामध्ये शून्य दलघमी साठा आहे. मागील वर्षभर तीव्र पाणीटंचाई जाणवली होती. सध्या पावसाचा दीड महिना होऊनही नदी-नाल्यांना पाणी न वाहल्याने बहुतांश भागात टंचाई कायम आहे. बुलडाण्यात सव्वाशेपेक्षा अधिक टॅंकर बंद झाले ही दिलासादायक बाब आहे. या जिल्ह्यात बुलडाणा, संग्रामपूर, जळगाव जामोद, शेगाव, खामगाव तालुक्यांमध्ये आजवर चांगला पाऊस झालेला आहे. अकोला जिल्ह्यात पाणीटंचाई अद्याप कायम आहे. पातूर तालुक्यातील काही गावांना टँकरने पाणी पुरविले जात आहे.\nअकोला वाशीम कापूस सोयाबीन सिंचन पाणी पाणीटंचाई जळगाव खामगाव\nगोदामांत ९० लाख टन साखर पडून; बंदरात अडकली दोन...\nसोलापूर : अडचणीत सापडलेला साखर उद्योग २०१४-१५ पासून यातून बाहेर पडलेला नाही.\n‘डिपिंग ऑईल’ची चढ्यादराने अनाधिकृत विक्री सुरूच\nनाशिक/सोलापूर : जिल्ह्यात द्राक्ष मालाला उठाव नसल्याने बेदाणा निर्मितीच्या कामाला गती आली\nपदोन्��ती प्रकरणात ‘पंदेकृवि’ने काढले पदनवती आदेश\nमहात्मा फुले कृषी विद्यापीठात आजपासून ऑनलाइन...\nनगर ः कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन केले आहे.\nराज्यात दिवसभरात वाढले १२० रुग्ण; कोरोना ७...\nपुणे : राज्यात सोमवारी १२० नवीन रुग्णांची नोंद झाली.\nगोदामांत ९० लाख टन साखर पडून; बंदरात...सोलापूर : अडचणीत सापडलेला साखर उद्योग २०१४-१५...\n‘डिपिंग ऑईल’ची चढ्यादराने अनाधिकृत...नाशिक/सोलापूर : जिल्ह्यात द्राक्ष मालाला उठाव...\nराज्यात दिवसभरात वाढले १२० रुग्ण;...पुणे : राज्यात सोमवारी १२० नवीन रुग्णांची...\nमराठवाड्यात १०० वर लघु मध्यम प्रकल्प...औरंगाबाद : मराठवाड्यातील ८७३ लघु, मध्यम, मोठ्या...\nरब्बी कांदा उत्पादन २५ लाख टनांनी वाढणारपुणे : देशाच्या कांदा बाजारपेठांमध्ये यंदाच्या...\nभाजीपाल्याच्या नव्या लागवडीबाबत संभ्रम...कोल्हापूर : ‘कोराना’च्या संकटामुळे गेल्या काही...\nअर्धबंदिस्त शेळीपालनाने वाढवले शेतीचे...कृषी विषयात पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर...\nपूर्व विदर्भात पावसाला पोषक हवामानपुणे : राज्यात तापमानाचा पारा सातत्याने...\n`अमूल`कडून शेतकऱ्यांना मंदीतही २००...पुणे : राज्यातील डेअरी उद्योग सध्या अतिशय बिकट...\nराज्यात कोरोना रुग्णसंख्या ७४८;...मुंबई : राज्यातील कोरोनाचा विळखा वाढत चालला...\nकेंद्र सरकारकडून रासायनिक खत अनुदानात...पुणे: ऐन लॉकडाऊनच्या गोंधळात केंद्र सरकारने...\nशेतकरी कंपन्यांची संकलन केंद्रे...पुणे: ‘ई-नाम’ प्रणालीत गेल्या दोन...\nकोरोनामुळे हापूस अडचणीत; मुंबई बाजार...मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वाशी...\nकोरोनामुळे ‘टोमॅटो बेल्ट’ लॉकडाऊन; पुणे...पुणेः गेल्या काही वर्षात जिल्ह्यातील जुन्नर, खेड...\nकोल्हापूर कृषी महाविद्यालयाकडून...कोल्हापूर : येथील कोल्हापूर कृषी महाविद्यालयाच्या...\nराज्यात उष्ण, दमट हवामानाचा अंदाज;...पुणे : तापमानाचा पारा चाळीशी पार गेल्याने उन्हाचा...\nराज्यात आत्तापर्यंत तेरा हजार टन...नगर ः कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर...\nप्रयोगशीलतेतून मिळवले आर्थिक स्थैर्यनाशिक जिल्ह्यातील आडगाव येथील शिवाजी शंकर देशमुख...\n...शेतकरी मात्र 'फार्म क्वाॅरंटाइन' सांगली : कोरोनाने सर्वांची झोप उडाली आहे. संपूर्ण...\nकेसरची चव यंदा दुर्मिळ; संकटांमुळे आंबा...औरंगाबाद: यंदा बहुतांश आंबा बागांना मोजकाच मोहर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.chawadi.com/he-was-the-master-of-35000-thousand-crore-revolutionizing-the-transport-industry-of-the-country/", "date_download": "2020-04-07T15:28:58Z", "digest": "sha1:UYQRPQEXPLYRN6P6USD4MJROFRP2WBAW", "length": 9925, "nlines": 90, "source_domain": "www.chawadi.com", "title": "देशातील परिवहन उद्योगामध्ये क्रांती करत तो झाला ३५००० हजार कोटी चा मालक…… - Chawadi", "raw_content": "\nदेशातील परिवहन उद्योगामध्ये क्रांती करत तो झाला ३५००० हजार कोटी चा मालक……\nदेशातील परिवहन उद्योगामध्ये क्रांती करत तो झाला ३५००० हजार कोटी चा मालक……\nदेशातील परिवहन उद्योगामध्ये क्रांती करत तो झाला ३५००० हजार कोटी चा मालक……\nआज आम्ही आपणांस सांगणार आहोत, एका नव युवकांची गोष्ट त्यांनी आपल्या आयुष्या मध्ये सर्व काही कामविली. मात्र त्यांचे आपल्या करिअर मध्ये कोणत्याही प्रकारचे लक्ष लागत नव्हते. त्यामुळे त्यांनी अशी काही क्रांती केली की परिवहन उद्योग मोठ्या प्रमाणात भराभरीस आला. या व्यक्तीने आपल्या वेगवेगळ्या कल्पनाच्या जोरावर विविध शहरामध्ये कैब सारख्या अनेक सुविधा देण्यास सुरूवात केली. याच व्यवसायवर तो ३५ हजार कोटी रूपयाचा मालक झाला. व्यवसाय सुरु करण्यासाठी विविध व्यवसायाचा विचार त्यांनी केला. मात्र विविध व्यवसाया मध्ये त्याचे लक्ष लागत नव्हते. मग त्याने विविध युक्ती कल्पना याचा वापर करून त्यांनी सर्वांन पेक्षा वेगळा असा व्यवसाय सुरु केला. भारतामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या असल्यामुळे सर्वात मोठ्या समस्या वरच निदान केले. या लोकसंख्याची गरज ओळखून एक उत्तम असा व्यवसाय उभारून तो जवळ-जवळ ३५ हजार कोटी किंमत असलेल्या कंपनीचा मालक झाला.\nही गोष्ट आहे ओला कंपनीचे मालक व युवा उद्योजक भविष अग्रवाल याची. आपल्या देशातील लुधियाना येथील एका छोट्याशा परिवारा मध्ये भविषचा जन्म झाला. भविष हा लहानपणा पासून खूपच हुशार आणि शिक्षणा मध्ये अव्वल होता. आपले शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी भारता मध्ये अत्यंत प्रतिष्ठित असलेल्या सामायिक परीक्षेच्या (JEE) गुणवत्ता यादी मध्ये येवून तो भारतीय प्रोद्योगिक संस्था मुंबई येथे प्रवेश घेऊन त्यांनी कॉप्युटर विज्ञान या विषयामध्ये इंजिनियरिंगची पदवी घेतली. अत्यंत यशस्वीरित्या इंजिनियरिंगची पदवी पूर्ण झाल्यानंतर, भविष ने माइक्रोसॉफ्ट या नामांकित कंपनी मध्ये रिसर्च एसोसिएट मध्ये नोकरी करण्यास सुरुवात केली. माइक्रोसॉफ्ट मध्ये नोकरी करत असताना दोन वर्षात भविषने व्यवसायामधील दोन पेटेंट सुध्दा मिळविले. तसेच भविषचे रिसर्च पेपर हे इंटरनॅशनल जर्नल मध्ये प्रकाशित सुध्दा झाले. या सर्व गोष्टी मिळविल्यानंतर सुध्दा भविषने नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आपला स्वत:चा व्यवसाय सुरु करण्याचा संकल्प केला.\nभविष हा नवीन व्यवसाय काय करायाचा हा विचार तो करू लागला. तो आपल्या परिसरा मध्ये नवीन काय व्यवसाय सुरु करायाचा याचा शोध तो घेऊ लागला. त्याच कालावधी मध्ये भविष हा बंगलोर या ठिकाणी फिरण्यासाठी तो गेला. त्यावेळेस ड्रायव्हरचे सोबत वाद झाले. यांचा गोष्टीवर विचार करता असतांना भविषने लोकांना कैब सारख्या गाड्या तयार करण्याचा निर्णय घेतला. याच कल्पनेला सोबत घेऊन तो पुढे चालू लागला. हे काम करत असतांना अंकित नावाचा मित्र भेटला. सन २०१० मध्ये ओला कंपनी सुरु केली. काहीतरी नवीन करण्याच्या कल्पानेने त्यांने आपल्या टेक्नोलॉजी मार्फत सर्व बैकग्राउंडचा चांगला उपयोग करत सर्विसेस आणि टेक्नोलॉजी या एकमेकांसोबत जोडण्याचा संकल्प केला. याच कल्पनेने एक चांगली क्रांती तयार झाली. त्याने आपल्या अनेक ग्राहकांसाठी वेबसाईट व मोबाईल अॅप तयार केले. याच जारोवर हजारो किलो मीटरचा प्रवासकरण्याठी त्याने वातनाकूलित गाडीची सेवा सुरु केली. भविषने देशामध्ये एक मोठी अशी परिवहन उद्योगात क्रांती आणली. तीच ओला OLA आपण संपूर्ण देशात पाहात आहोत.\n0 responses on \"देशातील परिवहन उद्योगामध्ये क्रांती करत तो झाला ३५००० हजार कोटी चा मालक……\"\nस्वतःचे पोट दुखले अणि या बिझनेसची संकल्पना सुचली…Business Motivation\nतुम्ही तुमच्या बिझनेसचे प्रमोशन करताना या पर्यायाचा वापर करून बघितला आहे का\nबिझनेस वाढवण्यासाठी काही बूस्टर टिप्सBusiness Top Up\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/46942", "date_download": "2020-04-07T17:47:42Z", "digest": "sha1:AKMXFAVNQ5E7UINKUGAQVBYK4LYHHHJQ", "length": 3416, "nlines": 70, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "संत नामदेव | वैष्णवां घरीं सर्वकाळ| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nसदा झणझणिती टाळ ॥१॥\nगांठीं रामनाम नाणें ॥२॥\nद्वारीं तुळसी रंगमाळा ॥३॥\nतुपावरी तुळसी पानु ॥४॥\nघडीघडी पडती पायां ॥५॥\nनामा ह्मणे नेणती कांहीं \nचित्त अखंड विठ्ठलपायीं ॥६॥\nकाय सांगों देवा ज्ञानोबाची\nकाळ देहासी आला खाऊं\nकुत्ना थमाल ले थमाल\nतीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल\nदेव ह्मणे नाम्या पाहें\nदेह जावो अथवा राहो\nपरब्रह्म निष्काम तो हा\nमाझा भाव तुझे चरणीं\nरात्र काळी घागर काळी\nसुखाचें हें सुख श्रीहरि\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://bahuvidh.com/punashcha/12609?replytocom=3555", "date_download": "2020-04-07T16:19:11Z", "digest": "sha1:GZ47AOHVPUD5N3S4E6ZAQS4JKJYVWC4C", "length": 9752, "nlines": 144, "source_domain": "bahuvidh.com", "title": "मराठी भाषा- तंत्र आणि मंत्र- भाग २३ - बहुविध.कॉम", "raw_content": "विद्यमान सभासद कृपया लॉगिन करा\nमराठी भाषा- तंत्र आणि मंत्र- भाग २३\nमराठीभाषा ६९ – अखिल /निखिल\n‘अखिल मानव जातीला….’ किंवा ‘अखिल भारतात’ असे काही शब्दबंध आपण वापरीत असतो.\nखिल हा संस्कृत शब्द आहे. वेदामधल्या काही विशेष सूक्तांसाठी तो वापरला जातो. व्यासांनी ऋग्वेदाच्या दहा मंडाळांमध्ये सर्व सूक्तांची वाटणी केल्यावरही त्यांच्या लक्षात आले की, तरीही काही सूक्ते शिल्लक राहिलीच मग त्या शिल्लक अथवा बाकी राहिलेल्या सूक्तांना नाव दिले गेले, ‘खिल सूक्ते’. म्हणून खिल म्हणजे बाकी मग त्या शिल्लक अथवा बाकी राहिलेल्या सूक्तांना नाव दिले गेले, ‘खिल सूक्ते’. म्हणून खिल म्हणजे बाकी अशी बाकी ज्यात नाही, त्याला म्हणायचे अखिल अशी बाकी ज्यात नाही, त्याला म्हणायचे अखिल\n‘खिल’ म्हणजे शेतजमीन नांगरून होत असताना नांगरायचा शिल्लक राहिलेला (किंवा कदाचित मुद्दाम ठेवलेला) जमिनीचा मोकळा भाग असाही एक अर्थ सापडतो.‘खळं’ हा शब्द या ‘खिल’चेच परिवर्तित रूप दिसते.\nअखिल (परिपूर्ण, बाकी काही न ठेवता विचारात घेतलेले) आणि निखिल या दोन शब्दांमध्ये बरेचसे अर्थसाम्य आहे; पण थोडा अर्थभेदही आहे.\nहा लेख पूर्ण वाचायचाय सोपं आहे. एकतर ‘पुनश्च’ नियतकालीकाचे सशुल्क सभासदत्व घ्या.\nतुमचे सोशल अकाऊंट कनेक्ट करून आजच्या दिवसापुरते बहुविध डॉट कॉम चे सभासद व्हा.\nफ्रीमियम चे सभासदत्व मात्र एका दिवसात संपत असल्याने त्याआधी पैसे भरून वार्षिक सभासदत्व घेणे आवश्यक आहे. काही अडचण आली तर ९८३३८४८८४९ या क्रमांकावर संपर्क साधा.\nविद्यमान सभासद जर काही कारणाने logout झाले असतील तर ते देखील हा पर्याय वापरून लॉ��ीन करू शकतात.\n‘ पहिले पाढे पंचावन्न’ या वाक्प्रचाराची व्युत्पत्ती काय\nPrevious Postलोकमान्यांचे अखेरचे क्षण…\nसभ्यसंमत न समजला जाणाऱ्या किंवा वर्जित [ Taboo] असणाऱ्या एका …\n‘पाटोदा गावाला भेट’ एक समृद्ध अनुभव\nकष्टाची भाजी-भाकरी” असं नाव दिलेल्या एका काचेच्या खोलीत पाटोद्याला मिळालेले …\nहसण्यावारी – भाग ६\nनवरा-बायकोचा संसार सुखाने चालण्यासाठी त्यातल्या एकाची पंचाईत होणं अगदी …\nहसण्यावारी – भाग ५\nबुध्दीबळाच्या पटाच्या डिझाईनचा पेहराव केलेल्या या तरूणाकडे आधी आपलं लक्ष …\nव्यक्त होणे-एक गरज – राधिका वेलणकर -नातू\nहा लेख वाचण्यासाठी आपल्याला ‘अंतरंग’ नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. ‘अंतरंग’ …\nचित्रकार बहुदा वसंत सरवटे आहेत. जाणकारांनी पुष्टी करावी. अंक- ललित, …\nहे खरंय की, या युद्धात शेवटी तुमचीच जीत होते. आमची …\nशब्दांच्या पाऊलखुणा – खलबत आणि खलबत्ता (भाग सात)\n'खल' हा शब्द संस्कृतमध्येही असला तरी तो मूळ द्राविडी आहे …\n'सिनेमा पाहिलेला माणूस' या अशोक राणे यांच्या नुकत्याच प्रसिध्द झालेल्या …\nकरोनाचे दिवस, करोनाच्या रात्री\nआता या एकांतातला धुंदपणा नशा उतरावी तसा पार उतरुन गेला …\n‘पाटोदा गावाला भेट’ एक समृद्ध अनुभव\nहसण्यावारी – भाग ६\nहसण्यावारी – भाग ५\nव्यक्त होणे-एक गरज – राधिका वेलणकर -नातू\nशब्दांच्या पाऊलखुणा – खलबत आणि खलबत्ता (भाग सात)\nकरोनाचे दिवस, करोनाच्या रात्री\n✍️‘वयम्’ कथा स्पर्धा- सर्वांसाठी\nपाठारे प्रभूंचा देदीप्यमान इतिहास : हसतखेळत टाकलेला एक दृष्टिक्षेप\nहसण्यावारी – भाग ४\nहसण्यावारी – भाग ३\nहसण्यावारी – भाग २\nहसण्यावारी – भाग १\nमोबाईलवेड :बालकांचे की पालकांचे \nमाझा ‘लोकल’ गाडीचा अनुभव( ऑडीओसह)\nफेसबुक पेज लाईक/फॉलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A5%80%2B%E0%A5%A6%E0%A5%AD:%E0%A5%A6%E0%A5%A6", "date_download": "2020-04-07T17:40:43Z", "digest": "sha1:3QWDIZSU5D2NTGBU55ZF44QH6QAFFAEC", "length": 3489, "nlines": 46, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "यूटीसी+०७:०० - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयूटीसी+७:०० ही यूटीसीच्या ७ तास पुढे चालणारी प्रमाणवेळ आहे. ही वेळ रशिया, मंगोलिया, इंडोनेशिया, लाओस, व्हियेतनाम व थायलंड ह्या देशांमध्ये वापरली जाते.\nयूटीसी+०७:०० ~ १०५ अंश पू – संपूर्ण वर्ष\n− (मागे) यूटीसी + (पुढे)\n१२ ११ १० ०९ ०८ ०७ ०६ ०५ ०४ ०३ ०२ ०१ ०० ���१ ०२ ०३ ०४ ०५ ०६ ०७ ०८ ०९ १० ११ १२ १३ १४\n०९३० ०४३० ०३३० ०३३० ०४३० ०५३० ०६३० ०८३० ०९३० १०३० ११३०\nगडद घटेने दाखवलेले भाग उन्हाळी वेळ पाळतात. मुख्य प्रमाणवेळ मूळ रंगाने दाखवली आहे.\nरेखांश १०५ अंश पू\nयूटीसी+०२:०० MSK−1: कालिनिनग्राद प्रमाणवेळ\nयूटीसी+०३:०० MSK: मॉस्को प्रमाणवेळ\nयूटीसी+०४:०० MSK+1: समारा प्रमाणवेळ\nयूटीसी+०५:०० MSK+2: येकातेरिनबुर्ग प्रमाणवेळ\nयूटीसी+०६:०० MSK+3: ओम्स्क प्रमाणवेळ\nयूटीसी+०७:०० MSK+4: क्रास्नोयार्स्क प्रमाणवेळ\nयूटीसी+०८:०० MSK+5: इरकुत्स्क प्रमाणवेळ\nयूटीसी+०९:०० MSK+6: याकुत्स्क प्रमाणवेळ\nयूटीसी+१०:०० MSK+7: व्लादिवोस्तॉक प्रमाणवेळ\nयूटीसी+११:०० MSK+8: स्रेद्नेकोलिम्स्क प्रमाणवेळ\nयूटीसी+१२:०० MSK+9: कामचत्का प्रमाणवेळ\nLast edited on ६ डिसेंबर २०१६, at २१:५१\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.khabarbat.in/2020/03/12-Medical-Stores-will-provide-24-hours-service-in-Nagpur.html", "date_download": "2020-04-07T15:49:33Z", "digest": "sha1:A3UGPBY2EKTVRH7EEYZFGTX7XTJTB4AW", "length": 14083, "nlines": 119, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "नागपुरात फक्त १२ मेडिकल स्टोर्स देणार २४ तास सेवा - KhabarBat™", "raw_content": "\nHome नागपूर नागपुरात फक्त १२ मेडिकल स्टोर्स देणार २४ तास सेवा\nनागपुरात फक्त १२ मेडिकल स्टोर्स देणार २४ तास सेवा\nकेमिस्ट असोसिएशनच्या सहकार्याने मनपा\nआयुक्त तुकाराम मुंढे यांचा पुढाकार\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन दरम्यान अत्यावश्यक सेवा सुरू राहतील. यातही मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पुढाकार घेत केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोशिएशनच्या सहकार्याने शहरातील विविध भागांतील १२ मेडिकल स्टोर्स २४ तास सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.\nअत्यावश्यक सेवांमध्ये किराणा, भाजीपाला, दूध, औषधी आदींचा समावेश आहे. या वस्तूंची दुकाने शहरात सुरू राहतील. मात्र या ठिकाणी नागरिकांनी गर्दी करू नये असे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे. या सेवांमध्ये औषधी पुरवठा ही अत्यावश्यक सेवा असून गरजू व्यक्तीना २४ तास औषधी मिळावी या हेतूने मोजकी मेडिकल स्टोर्स २४ तास सुरू ठेवण्याबाबत मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोशिएशनच्या पदाधिकाऱ्यासोबत चर्चा केली. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत १२ मेडिकल स्टोर्स २४ तास सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. अन्य मेडिकल स्टोर्स दिवसा नियमित वेळेत सुरू असतील.\n'ही' मेडिकल स्टोर्स सुरू राहणार २४ तास\nलोकमत चौकातील जैन मेडिकल, प्रिन्स मेडिकोज, गेटवेल हॉस्पिटल धंतोली येथील गेटवेल फार्मसी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथील ड्रग स्टोर्स, मेडिकल चौकातील हार्दिक मेडिकल, धंतोली पोलिस ठाण्यामागील न्यूरॉन फार्मसी, सीआयआयएमएस हॉस्पिटल येथील सीआयआयएमएस फार्मसी, कस्तुरचंद पार्कजवळील किंग्जवे हॉस्पिटल येथील किंग्जवे फार्मसी, टेलिफोन एक्सचेंज चौकातील न्यू एरा हॉस्पिटलची न्यू एरा फार्मसी, सेवन स्टार हॉस्पिटल नंदनवन येथील सेवन स्टार फार्मसी आणि नॉर्थ अंबाझरी मार्गावरील व्होकार्ट हॉस्पिटलची व्होकार्ट फार्मसी ह्या १२ फार्मसी २४ तास सुरू राहतील.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न राहणार आहे. काव्यशिल्प टीम ९१७५९३७९२५ ई- मेल - khabarbat1@gmail.com\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nदेशी दारू दुकानातुन देशी दारू च्या २२ पेटया व २१ बाटल्या ची चोरी - दारू पेटया व बाटलसह आरोपी व दोन अल्पवयीन बालक पकडले. कन्हान ता.प्र.दी.७ : – नागपुर जबलपुर महामार्गा वरील जुना पोष्टआफिस जवळील हरि हर देशी दारू दुकानातुन चो...\nपाल वृन्दावन धाम आश्रमतर्फे गरीब गरजू आदिवासियाना शिधावाटप - रावेर (शरीफ शेख) तालुक्यातील पाल वृन्दावन धाम आश्रमतर्फे गरीब गरजू आदिवासियाना कोरोना या महामारी मुळे...\nशिरपुर,बलकुवे येथील राशन दुकानदार योगेश म.पाटील ग्राहकांना पुर्ण धान्य देत नाहीत किंवा छापील पावती ही देत नाहीत - > खोचक प्रश्न..अचूक उत्तर..संविधान द्वारे.. > Simple question..a precise answe ...By constitution.. > सरल सवाल..सटीक जवाब ... संविधान द्वारा ..\nब्रेकिंग न्यूज :- मोदींच्या दिमाखाच्या बत्तीला ऊर्जामंत्री नितीन राऊतने केले गुल संपूर्ण लाईट नाही होणार बंद संपूर्ण लाईट नाही होणार बंद - कोरोना अपडेट :- एकीकडे देशावर कोरोनाचे संकट असतांना पंतप्रधान नरेन्द्र मोदी हे आपल्या भाजप पक्षाच्या दिनांक 5 एप्रिलला 9 वाजून 9 मिनिटांनी 40 वर्ष पूर्ण झ...\n*येवला बोकटे येथील जागृत देवस्थान श्री काल भैरवनाथ यात्रा ह्या वर्षी रद्द* - येवला बोकटे येथील जागृत देवस्थान श्री काल भैरवनाथ यात्रा ह्या वर्षी रद्द* - येवला बोकटे येथील जागृत देवस्थान श्री काल भैरवनाथ यात्रा ह्या वर्षी रद्द येवला प्रतिनिधी/ विजय खैरनार येवला: ता.०३; नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील बो...\nवादळी पावसासह गारपीट झाल्याने मोठे नुकसान - विदर्भ वतन न्यूज पोर्टल, गोंदिया गोंदिया/ भंडारा – जवाहरनगर परिसरात गुरूवारी सायंकाळी वादळी पावसासह गारपीट\n म्हशीची किंमत 51 लाख - हिसार हरियाणामधील हिसार जिल्ह्यातील लिटणी गावात राहणारे शेतकरी सुखबीर ढांडा यांची जागतिक विक्रम केलेली मुऱ्हा जातीची म्हैस सरस्वतीला पंजाबच्या लुधियाना ...\nचंद्रपुरातील दारूबंदी उठवा:खासदार झाल्यानंतर बाळू धानोरकरांची पहिली मागणी\nचंद्रपुरातील दारुबंदीमुळे महसूल आणि रोजगार बुडाला आहे. त्यामुळे ही दारुबंदी तातडीनं उठवा अशी मागणी काँग्रेसचे राज्यातील एकमेव खासदार ...\nचंद्रपुरात भर दिवसा युवकाचा खून\nचंद्रपूर/प्रतिनिधी: धारदार शस्त्रांनी एका युवकावर वार करून त्याची निर्घृण हत्या केल्याची घटना शनिवारी चंद्रपुरातील घुटकाळा परिसरात दुप...\nचंद्रपूर; इंडोनेशिया वरून नागपूरला आलेल्या चंद्रपूरच्या व्यक्तीचा रिपोर्ट आला कोरोना पॉझिटिव्ह\nनागपुर/ललित लांजेवार: 39 वर्षीय चंद्रपूर येथील निवासी असलेला रुग्ण हा नागपुरात कोरोना पॉझिटिव आढळून आला आहे.हा रुग्ण इंडोनेशि...\nचंद्रपुर;ईरई नदीत कारसह युवक गेला वाहून\nवाहत्या पाण्यातून गाडी टाकणे युवकाला पडले महागात चंद्रपुर/ललित लांजेवार: वाहत्या पाण्यातून गाडी टाकणे एका युवकाला चांगलेच महागात पड...\nसंवेदना युवा मंच ने घेतला जल-संधारणाचा ध्यास\nउमेश तिवारी/कारंजा (घाडगे): कारंजा येथील संवेदना युवा मंच या सामाजिक ग्रुप ने समाजसेवेचा एक नवा ध्यास घेतला आहे. फक्त गावपातळीवर असले...\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न राहणार आहे. काव्यशिल्प टीम ९१७५९३७९२५ ई- मेल - khabarbat1@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/capt-amol-yadav-and-his-desi-aeroplane/", "date_download": "2020-04-07T16:22:45Z", "digest": "sha1:3CZTUEN57HRZXCSUTGGQFBYWAF4DQ5IW", "length": 12541, "nlines": 151, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "आकांक्षांपुढति जिथे गगन ठेंगणे – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ April 7, 2020 ] तू लपलास गुणांत\tकविता - गझल\n[ April 7, 2020 ] सुप्त शक्ती\tकविता - गझल\n[ April 6, 2020 ] आमचे ध्येय व दिशा\tकविता - गझल\nHomeउद्योग / व्यापारआकांक्षांपुढति जिथे गगन ठेंगणे\nआकांक्षांपुढति जिथे गगन ठेंगणे\nMarch 3, 2018 चिंतामणी कारखानीस उद्योग / व्यापार, युवा-विश्व, विशेष लेख, व्यक्तीचित्रे\nकप्तान अमोल यादव आम्हाला तुमचा अभिमान वाटतोय \nमहाराष्ट्रातील पुढच्या पिढ्यांना प्रेरणा मिळेल आणि संपूर्ण देशाला ज्याचा अभिमान वाटेल अशी घटना घडली आहे .कप्तान अमोल यादव यांची कथा एखाद्या कादंबरीतल्या कथानका प्रमाणे आहे.\nमुंबईतील कांदिवली मध्ये राहणारा हा तरुण मुळचा साता -याचा .फक्त वैमानिक असलेला हा तरुण अमेरिकेत एक प्रदर्शनात मांडलेले विमान पाहतो .कुठलीही अभियांत्रकी पदवी नसताना सहा वर्षे अथक परिश्रम करून कान्दिवलीमध्ये राहत्या इमारतीच्या गच्चीवर एक विमान तयार करतो .सहा आसनी असलेले हे विमान उडवण्यासाठी तो सरकारी दरबारी उंबरठे झिजवतो पण परवानगी न मिळाल्यामुळे निराश न होता DGCA, ला विमान उडवण्याची परवानगी देण्यास भाग पाडतो…..\nमेक इन इंडियाच्या प्रदर्शनात तो आपले देशी विमान ठेवतो .पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्य मंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधून घेतो आणि पालघर जवळ भारतातील पाहिला देशी विमान बनवण्याचा कारखाना उभारण्यासाठी महाराष्ट्र सरकारशी ३०,००० कोटी रुपयांचा करार करतो .हा सारा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे.\nमहत्वाचे म्हणजे वैमानिक अमोल यादव यांनी आंबेडकरी चळवळीत असलेल्या पित्याच्या पोटी जन्म घेतला आहे .जाती पातीचे राजकारण करणा-या लोकांच्या डोळ्यात भाजपा सरकारनी अंजन घातले आहे.गुणी माणसाची जात फक्त “गुणी “असते हे या वरून अधोरेखित झाले आहे.\nप.पु .बाबासाहेबांच्या प्रयत्नांना यश आलेले दिसत आहे.मराठी जनतेची मान अभिमानानी ताठ करणारी ही घटना आहे .\nअमोल यादव यांच्या प्रयत्नांना यश देणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ,पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी आणि उद्योग मंत्री श्री सुभाष देसाई यांचे आभार \nअमोल यादव यांच्या कारखान्यात तयार झालेले भारतीय बनावटीचे “पहिले” विमान जेव्हा आकाशात उड्डाण घेईल तेव्हा तमाम मराठी जनता मना पासून आनंदी होईल यात शंका नाही .१०००० लोकांना रोजगार मिळवून देणा-या या मराठी भावी उद्���ोगपतीला लवकरात लवकर यश प्राप्त होउन ते “भारत रत्न ” या सन्मानास पात्र होतील या बद्दल माझ्या मनात तिळमात्र शंका नाही .\nमराठी पाऊल पडते पुढे \nAbout चिंतामणी कारखानीस\t74 Articles\nचिंतामणी कारखानीस हे ग्राहक संरक्षण सेवा समिती या संस्थेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष होते. त्यांना या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल २०१० चा Consumer Awareness Award हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. ठाणे महानगरपालिका शिक्षण मंडळाचे ते माजी अध्यक्ष आहेत. विविध वृत्तपत्रांत व मासिकांत त्यांचे लेख प्रकाशित झाले असून आकाशवाणीवर भाषणेही प्रसारित झाली आहेत. ते शिवसेनेचे पदाधिकारी होते.\nठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...\nमुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...\nमुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...\nमहाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्याच प्रमाणात आढळते ...\nचिंतामणी कारखानीस यांचे साहित्य\nक्रांतीचा महामेरू स्वातंत्र्यवीर सावरकर – लेख ४\nक्रांतीचा महामेरू स्वातंत्र्यवीर सावरकर – लेख ३\nक्रांतीचा महामेरू स्वातंत्र्यवीर सावरकर – लेख २\nक्रांतीचा महामेरू स्वातंत्र्यवीर सावरकर – लेख १\nक्रांतीचा महामेरू स्वातंत्र्यवीर सावरकर – प्रस्तावना\nमराठी लोकांनी खेकड्याची वृत्ती सोडावी ……..\n‘अनसेफ मोड’ मधले आपण\nमाझी मैना गावावर राहिली \nमराठी लोकांनी खेकड्याची वृत्ती सोडावी ……..\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/46943", "date_download": "2020-04-07T17:36:54Z", "digest": "sha1:74MQMR3HWDJBH7YP4MIRFW4ZHA545WQC", "length": 3285, "nlines": 66, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "संत नामदेव | सुखाचें हें सुख श्रीहरि| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nसुखाचें हें सुख श्रीहरि\nसुखाचें हें सुख श्रीहरि मुख \nपाहतांही भूक ताहान गेली ॥१॥\nभेटली भेटली विठाई माउली \nवासना निवाली जिवांतील ॥२॥\nचंद्रासी चकोर मेघासी मयूर \nवाटे तैसा भर आनंदाचा ॥३॥\nनामा ह्मणे पाप आणि ताप दुख: गेलें \nजाहलें हें सुख बोलवेना ॥४॥\nकाय सांगों देवा ज्ञानोबाची\nकाळ देहासी आला खाऊं\nकुत्ना थमाल ले थमाल\nतीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल\nदेव ह्मणे नाम्या पाहें\nदेह जावो अथवा राहो\nपरब्रह्म निष्काम तो हा\nमाझा भाव तुझे चरणीं\nरात्र काळी घागर काळी\nसुखाचें हें सुख श्रीहरि\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "http://www.newsmasala.in/2019/07/blog-post_86.html", "date_download": "2020-04-07T15:49:44Z", "digest": "sha1:DVRXMIK7CACOOLOWSB5SLP52HU6RERZS", "length": 13169, "nlines": 81, "source_domain": "www.newsmasala.in", "title": "आदर्श शिक्षक साने गुरुजी पुरस्काराचे आज दि ३० जुलै रोजी वितरण होणार...! शिक्षक कधीच सामान्य नसतो, याविषयावर विजयेंद्र महाजन यांचे व्याख्यान !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!", "raw_content": "\nआदर्श शिक्षक साने गुरुजी पुरस्काराचे आज दि ३० जुलै रोजी वितरण होणार... शिक्षक कधीच सामान्य नसतो, याविषयावर विजयेंद्र महाजन यांचे व्याख्यान शिक्षक कधीच सामान्य नसतो, याविषयावर विजयेंद्र महाजन यांचे व्याख्यान सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \nआदर्श शिक्षक साने गुरुजी पुरस्काराचे आज दि.३० जुलै रोजी वितरण होणार...\nप्रतिनिधी::- विविध उपक्रमांतून विद्यार्थ्यांना शिक्षण व नाविन्यपूर्ण माहिती देणारे जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेतील व सामाजिक भावना जपणाऱ्या नासिक जिल्ह्यातील विविध क्लासच्या संचालकांना यावेळी आदर्श शिक्षक सानेगुरुजी पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. अशी माहिती एस.के.डी चँरिटेबल ट्रस्टचे चेअरमन संजय देवरे व गिरणा गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश पवार यांनी दिली ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे व दीपस्तंभ फाउंडेशन चे चेअरमन युजवेंद्र महाजन यांच्या शुभहस्ते\nहा सन्मान सोहळा मंगळवारी ३० जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता प. सा. नाट्यगृह, नाशिक येथे आयोजित करण्यात आला आहे. यावेळी सुरेश पवार यांच्या \"बे दुने\nचार\" या विशेषांकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. यावेळी शिक्षणातून सामाजिक परिवर्तन या विषयावर उत्तम कांबळे यांचं विशेष व्याख्यान तसेच \"शिक्षक कधीच सामान्य नसतो\" या विषयावर यजुवेंद्र महाजन\nयांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे, यावेळी जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे अशी माहिती गिरणा गौरव\nप्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश पवार व एस.के.डी चँरिटेबल ट्रस्टचे चेअरमन संजय देवरे यांनी दिली या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन सुशील देवरे, अतुल निकम, अक्षय भामरे, किरण लवंड, प्रा वैशाली गावित, पूनम चहाळे यांनी केले आहे.\nमुख्यमंत्र्यांना दिली संपाची नोटीस ८ जानेवारीला देशव्यापी संप ८ जानेवारीला देशव्यापी संप अनेक प्रलंबित मागण्यांसाठी तब्बल २ कोटी कर्मचारी उतरणार संपात अनेक प्रलंबित मागण्यांसाठी तब्बल २ कोटी कर्मचारी उतरणार संपात सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \nराज्य सरकारी निमसरकारी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांचा ८ जानेवारी २० रोजी देशव्यापी संप...\nमा.मुख्यमंत्री यांना दिली संपाची नोटीस ... नासिक::-अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी समन्वय समितीने २००५ नंतर नियुक्त झालेले राज्यातील कर्मचाऱ्यांना अंशदाई पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करणे, राज्यातील ३० टक्के रिक्त पदे तात्काळ भरून बेरोजगारी कमी करणे, बक्षी समितीचा दुसरा खंड अहवाल प्रसिद्ध करणे,\nकेंद्राप्रमाणे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सर्व वेतन भत्ते लागू करणे, जानेवारी १९ महागाई भत्त्याची थकबाकी व जुलै १९ पासून महागाई भत्ता लागू करणे, अनुकंपा तत्त्वावरील नोकरीसाठी निधन पावलेल्या कर्मचाऱ्यांचे वारस वणवण फिरत आहे तरी अनुकंपा वरील रिक्त पदे तात्काळ भरणे, पाच दिवसाचा आठवडा व निवृत्तीचे वय ६० वर्षे करणे, महिलां कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे दोन वर्ष बाल संगोपन रजा मंजूर करणे, जिल्हा परिषद क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहत असल्याबाबत ग्रामसभा ठराव अनिवार्य केल्याचा ९सप्टेंबर १९ चा ग्रामविकास विभागाचा शासन आदेश रद्द करणे, खाजगी कंत्राटी धोरण रद्द करणे, आदी मागण्यांबाब…\nउप अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \nउप अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात नासिक::- शासनाकडून जमीनीच्या भरपाई पोटी रुपये ५१ लाख मंजूर करण्यात आले होते त्या रकमेचा धनादेश अदा करणेसाठी ३००००/- रुपये लाचेची मागणी करण्यात आली होती.\nसदर रक्कम आज प्रकल्प अधिकारी कार्यालय, सिंचन भवन येथे तक्रारदाराकडून पुणेगाव कालवा प्रकल्प अधिकारी, पाटबंधारे विभागाचे उप अभियंता राजेंद्र माधवराव शिरवाडकर यांस ३००००/- रुपये लाचेची रक्कम स्विकारताना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले.\nनाम. छगन भुजबळ यांना देण्यात आले निवेदन मुख्यमंत्री यांनी आपला विशेषाधिकार वापरून तत्काळ झालेला निर्णय मागे घ्यावा मुख्यमंत्री यांनी आपला ���िशेषाधिकार वापरून तत्काळ झालेला निर्णय मागे घ्यावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कुणी दिले निवेदन, जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा \nराज्य शासनाने सारथी संस्थेचा अन्यायकारक निर्णय त्वरित मागे घ्यावा .\nछावा क्रांतीवीर सेनेचे नाम. छगन भुजबळ यांना निवेदन \nनासिक::-सारथी बंद चा निर्णय शासनाने त्वरित मागे घ्यावा. मुख्यमंत्र्यांनी आपले विशेषाधिकार वापरून निर्णय फिरवावा. ज्यांनी कुणी ही आगळीक केली असेल त्यावर त्वरित कारवाई करण्यात यावी. महाराष्ट्र शासनाने छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे ही संस्था मराठा समाज व कुणबी समाजातील विद्यार्थ्यांच्या हिता करीता स्थापन केलेली आहे.ही संस्था बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याचे आम्हाला समजले असून, हा निर्णय शासनाने त्वरीत माघारी घ्यावा. विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थतेची भावना आहे. मराठा कुणबी समाजाच्या आर्थिक सामाजिक व शैक्षणिक सक्षमीकरणासाठी स्वतंत्र अधिकार असलेल्या छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्थेची \"सारथी\" स्थापना मागील राज्य सरकारने केली होती परंतु असा मंत्रालयातील सरकारी अधिकाऱ्यांनी या स्वायत्त संस्थेवर अंकुश ठेवताना संस्थेच्या अधिकारांना लगाम लावण्याचा प्रयत्न केला आहे, राज्य सरकारने बार्टी च…\nपंधरा वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात आहे, ऋततपाखरं व आनंदी नासिक या साप्ताहिकाचे संपादक पद सांभाळले व आता \"न्यूज मसाला\" हे साप्ताहिक २०१२ पासून प्रकाशित करीत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://bahuvidh.com/egyankey/8546", "date_download": "2020-04-07T15:39:55Z", "digest": "sha1:PPYTE7Q37CL253NUNKHTMJIQSEATKEEM", "length": 11400, "nlines": 132, "source_domain": "bahuvidh.com", "title": "लोकशाहीकडून प्रजाप्रभुत्वाकडे - बहुविध.कॉम", "raw_content": "विद्यमान सभासद कृपया लॉगिन करा\nपुस्तकाचे नाव- विठोबाची आंगी\nप्रकाशक- देशमुख आणि कं.\nचिकमगळूर मतदारसंघ इंदिरा गांधींच्यासाठी मोकळा करण्यात आला आणि परत एकदा एक फार महत्त्वाचा राष्ट्रीय प्रसंग निर्माण झाला. प्रत्यक्ष निवडणूकीचा निकाल आधीच लागल्यासारखा होता आणि जनता नेत्यांनीही बाई निवडून आल्या तरी काही फारसं बिघडत नाही अशा तऱ्हेची भूमिका घेतली होती. तरीही ही निवडणूक अटीतट���नं लढली गेली. कारण दक्षिणेकडच्या एका महत्त्वाच्या राज्यात जनता पक्षाला शिरकाव करून घेण्याची तीच संधी होती. १९७७ च्या ऑक्टोबरमध्ये इंदिरा गांधींच्या अटकेचा सावळागोंधळ झाला आणि बेलछी भेटीपासून सुरू झालेल्या त्यांच्या राजकीय पुनर्प्रवेशाला नवी गती मिळाली. जानेवारीत त्यांनी काँग्रेस पक्ष फोडला, फेब्रुवारीत कर्नाटक, आंध्रमध्ये संपूर्ण तर महाराष्ट्रात एक चतुर्थांश बहुमत मिळवलं. त्यांच्या वेगामुळे आणि बेमुर्वत वृत्तीमुळेच आणीबाणी आणि त्या काळात झालेले अतिरेक हे विषय मागे पडले. जनता पक्ष विरोधी मत लवकर संघटित झालं आणि जनता पक्षावरचे हल्ले अधिक धारदार बनले. या साऱ्या घटनांचा परिपाक म्हणजे त्यांच्यासाठी चिकमृगळूरसारखा निर्वेध मतदार संघ मोकळा करून देऊन आणीबाणीच्या अतिरेकांबद्दलचे खटले उभे राहण्याआधीच त्यांना राजकीय जीवनात पुन्हा सन्मानाने आणण्याची कल्पना. शिवाय इंदिरा गांधी आणि जॉर्ज फर्नांडिस, वीरेंद्र पाटील आणि देवराज अरस या केंद्रीय व राज्य पातळीवरच्या नेत्यांमधल्या संघर्षाचं एक नवं अंग या लढतीला होतंच. केंद्रीय नेते राज्य स्तरावर आपला प्रभाव पाडणार होते, तर इंदिरा गांधींना लोकसभेत नेऊन देवराज अरस किंवा त्यांच्याशी अटीतटीची लढत देऊन वीरेंद्र पाटील हे एकदम राष्ट्रीय मंचावर प्रकाशझोतात येऊ पाहात होते. एकूणच ७७ च्या निवडणुकीतल्या दारुण पराभवानंतर अवघ्या दीड वर्षात परत लोकसभेत येण्याचा इंदिरा गांधींचा बेत खूप साहसी होता व सर्व जगभर या घटनेला अवास्तव महत्त्वही आलेलं होतं. चिकमगळूर पोटनिवडणुकीमध्ये मार्च ७७ नंतरचा एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण होणार होता म्हणून साक्षीभावानं मी ती निवडणूक जवळून पाहाण्यासाठी गेलो.\nहा लेख वाचण्यासाठी आपल्याला ‘eGyan-key’ नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. ‘eGyan-key’ सभासदत्वाबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी इथे क्लिक करा.\nसभ्यसंमत न समजला जाणाऱ्या किंवा वर्जित [ Taboo] असणाऱ्या एका …\n‘पाटोदा गावाला भेट’ एक समृद्ध अनुभव\nकष्टाची भाजी-भाकरी” असं नाव दिलेल्या एका काचेच्या खोलीत पाटोद्याला मिळालेले …\nहसण्यावारी – भाग ६\nनवरा-बायकोचा संसार सुखाने चालण्यासाठी त्यातल्या एकाची पंचाईत होणं अगदी …\nहसण्यावारी – भाग ५\nबुध्दीबळाच्या पटाच्या डिझाईनचा पेहराव केलेल्या या तरूणाकडे आधी आपलं ��क्ष …\nव्यक्त होणे-एक गरज – राधिका वेलणकर -नातू\nहा लेख वाचण्यासाठी आपल्याला ‘अंतरंग’ नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. ‘अंतरंग’ …\nचित्रकार बहुदा वसंत सरवटे आहेत. जाणकारांनी पुष्टी करावी. अंक- ललित, …\nहे खरंय की, या युद्धात शेवटी तुमचीच जीत होते. आमची …\nशब्दांच्या पाऊलखुणा – खलबत आणि खलबत्ता (भाग सात)\n'खल' हा शब्द संस्कृतमध्येही असला तरी तो मूळ द्राविडी आहे …\n'सिनेमा पाहिलेला माणूस' या अशोक राणे यांच्या नुकत्याच प्रसिध्द झालेल्या …\nकरोनाचे दिवस, करोनाच्या रात्री\nआता या एकांतातला धुंदपणा नशा उतरावी तसा पार उतरुन गेला …\n‘पाटोदा गावाला भेट’ एक समृद्ध अनुभव\nहसण्यावारी – भाग ६\nहसण्यावारी – भाग ५\nव्यक्त होणे-एक गरज – राधिका वेलणकर -नातू\nशब्दांच्या पाऊलखुणा – खलबत आणि खलबत्ता (भाग सात)\nकरोनाचे दिवस, करोनाच्या रात्री\n✍️‘वयम्’ कथा स्पर्धा- सर्वांसाठी\nपाठारे प्रभूंचा देदीप्यमान इतिहास : हसतखेळत टाकलेला एक दृष्टिक्षेप\nहसण्यावारी – भाग ४\nहसण्यावारी – भाग ३\nहसण्यावारी – भाग २\nहसण्यावारी – भाग १\nमोबाईलवेड :बालकांचे की पालकांचे \nमाझा ‘लोकल’ गाडीचा अनुभव( ऑडीओसह)\nफेसबुक पेज लाईक/फॉलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/cricket/sobo-supersonics-registered-their-second-win-of-the-t20-mumbai-league-against-namo-bandra-blasters-21560", "date_download": "2020-04-07T17:30:48Z", "digest": "sha1:MA4DQL26MMIMEU4UJHOFGGFA57G4NU3K", "length": 9341, "nlines": 118, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "सोबो सुपरसोनिक्सचा टी-२० मुंबई लीगमध्ये सलग दुसरा विजय | Churchgate", "raw_content": "\nसोबो सुपरसोनिक्सचा टी-२० मुंबई लीगमध्ये सलग दुसरा विजय\nसोबो सुपरसोनिक्सचा टी-२० मुंबई लीगमध्ये सलग दुसरा विजय\nBy मुंबई लाइव्ह टीम | मुंबई लाइव्ह नेटवर्क\nसोबो सुपरसोनिक्सने वानखेडे स्टेडियमवर गुरुवारी रंगलेल्या टी-२० मुंबई लीगमधील सामन्यात नमो वांद्रे ब्लास्टर्सचा ५० धावांनी पाडाव करून दुसऱ्या विजयाची नोंद केली. अंधुक प्रकाश अाणि पावसाच्या हलक्या सरींमुळे हा सामना १८ षटकांचा खेळवण्यात अाला. प्रसाद पवारच्या अर्धशतकी खेळीमुळे सोबो सुपरसोनिक्सने ६ बाद १४९ धावा उभारल्या. मात्र हे अाव्हान पार करताना अभिषेक नायर, रोहन राजे अाणि जय बिश्त यांच्या गोलंदाजीसमोर नमो वांद्रे ब्लास्टर्सच्या फलंदाजांनी अक्षरशः नांगी टाकली. त्यामुळे त्यांना १८ षटकांत ९ बाद ९९ धावांपर्यंतच मजल मारता अाली. नमो वांद्रे ब्लास्टर्सचा हा पहिला पराभव ठरला. याअाधी त्यांनी दोन्ही सामन्यांत विजय मिळवला होता.\nप्रसाद पवारचे दमदार अर्धशतक\nप्रथम फलंदाजी करताना सोबो सुपरसोनिक्सला सुरुवातीलाच दोन हादरे बसल्यानंतर प्रसाद पवार अाणि अारक्षित गोमेल यांनी संघाचा डाव सावरला. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ४१ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. गोमेल ३१ धावा काढून माघारी परतल्यानंतर प्रसादने तुफान फटकेबाजी केली. त्याने ५३ चेंडूंत ६ चौकार अाणि ३ षटकारांनिशी ८३ धावा कुटल्या. त्याने चौथ्या विकेटसाठी सुजित नायकसह ६७ धावांची भर घातली. त्यामुळे सोबो सुपरसोनिक्सला १८ षटकांत ६ बाद १४९ धावा करता अाल्या.\nसोबो सुपरसोनिक्सचे १५० धावांचे अाव्हान पार करताना नमो वांद्रे ब्लास्टर्सची सुरुवातच खराब झाली. अभिषेक नायर अाणि रोहन राजे यांनी वांद्रे ब्लास्टर्सला हादरे देण्यास सुरुवात केली. त्यानंतर वांद्रे ब्लास्टर्स संघ सावरलाच नाही. गेल्या दोन्ही सामन्यातील अर्धशतकवीर-कर्णधार श्रेयस अय्यर मैदानावर उभा राहिला तरी त्याला अन्य फलंदाजांची साथ लाभली नाही. श्रेयस २५ धावा काढून माघारी परतल्यानंतर नमो वांद्रे ब्लास्टर्सचा पराभव निश्चित झाला.\nसोबो सुपरसोनिक्सटी-२० मुंबई लीगएमसीएवानखेडे स्टेडियमनमो वांद्रे ब्लास्टर्स\nमुंबई इंडियन्सचा दणदणीत विजय, दिल्लीवर ४० धावांनी मात\nबंगळुरु पुन्हा पराभूत, मुंबईचा ५ गडी राखून विजय\nमुंबई इंडियन्सची ओपनिंग पराभवाने, दिल्ली ३७ धावांनी विजयी\nमुंबईच्या कर्णधारपदाची धुरा धवल कुलकर्णीकडे\nविजय हजारे चषकासाठी अजिंक्य रहाणेकडे मुंबईचे नेतृत्व\nअर्जुन तेंडुलकरची मुंबईच्या १९ वर्षांखालील संघात निवड\nक्रिकेटला डकवर्थ-लुईस नियम देणारे गणितज्ञ टोनी लुईस यांचे निधन\nमुंबईतील पंचांच्या आर्थिक मदतीसाठी माजी पंचांचा मदतीचा हात\nCoronavirus Updates: 'हा' भारतीय गोलंदाज १०० गरीबांना करतोय अन्नदान\nगरजूंसाठी सौरव गांगुलीनं दिले २ हजार किलो तांदूळ\nCorona virus रोहितने केली 80 लाखांची मदत\nएमसीएकडून कोरोनाबाधितांसाठी ५० लाखांचा निधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.newsmasala.in/2019/08/blog-post_97.html", "date_download": "2020-04-07T15:33:07Z", "digest": "sha1:TL5RF453E5VL74LN7U2PDCYFAQBU3PDZ", "length": 15005, "nlines": 89, "source_domain": "www.newsmasala.in", "title": "वेडं मन तुझ्यासाठी, येईल, पोहचेल, ऐकशील,. न्��ूज मसाला परीवाराकडून शब्दरुपी भावपूर्ण श्रद्धांजली !!!", "raw_content": "\nवेडं मन तुझ्यासाठी, येईल, पोहचेल, ऐकशील,. न्यूज मसाला परीवाराकडून शब्दरुपी भावपूर्ण श्रद्धांजली \n\"वेडं मन तुझ्यासाठी\" चित्रपटाचा निर्माता दिग्दर्शक विजयकुमार घोटे यांचं दुःखद निधन \nन्यूज मसाला परीवाराचा हितचिंतक आज दि. ३० आॅगस्ट २०१९ रोजी आपणा सर्वांना दुरावला, त्यांस शब्दरुपी भावपूर्ण श्रद्धांजली \nविजू, तुला आई आणि वडील यांनी \"विज्या\" हि हाक मारली की नाही मला माहीत नाही, परंतु ते सोडून तुला मिळालेल्या आयुष्यात दुसऱ्या कुणी अशी हाक मारली नसेल, तुझा स्वभावच मुळी सडेतोड, परखड पण आदबशीर होता आणि आज अचानक तु आम्हा सर्वांना सोडून गेलास, अनेकांनी आज हक्काने व तुझ्या निघून जाण्याच्या दुःखाने \"विज्या\" तुझं \"वेडं मन तुझ्यासाठी\" च राखून ठेवलं रे म्हणत बैलपोळ्याचा अमावस्येच्या दिवशी (जे तुला कधी पटत नव्हते) सर्वांचे \"मन\" खट्टू करुन गेलास \nआदिवासी समाज तुझ्याकडे एक पत्रकार, यशस्वी छायाचित्रकार, चित्रपट निर्माता, दिग्दर्शक, भावी राजकीय नेता, समाजाचा आधारस्तंभ अशा भावनेने सतत पहात होता, तुझ्या संपर्कात आलेल्या अनेकांना तुझा बौद्धिक व सामाजिक सहवास हवाहवासा वाटायचा, नव्या धागूर ता. दिंडोरी जि. नासिक येथून मुंबई दिल्ली पर्यंत चा लोकसंग्रह, बाॅलीवूडला चित्रपटाच्या माध्यमातून नवा विचार देण्याच्या प्रयत्नाचा अर्धवट प्रवास अनेकांना चटका लावून गेला असेल.\nविजू , पत्रकारीतेत आला तेव्हा तुझ्याकडे फक्त डोकं आणि त्याच्यातला मेंदू होता, जो सर्वांकडे असतो तसा, मात्र २००५ नंतर तु त्याचा वापर करून आजघडीला जेथे पोहचला तेथून थोड्या अंतरावर तुझं समाजासमोरील यशस्वी व्यक्तिमत्त्वाचे स्थान निश्र्चित होणार होते, फक्त काही महिने लागणार होते व पुढे तुला कधीच मागे वळून पहायची आवश्यकता नव्हती, पाठीमागे मोठा \"कारवा\" तयार होत होता अन् ऐन भरात आलेलं तुच नांव दिलेलं \"वेडं मन तुझ्यासाठी\" म्हणजे कुणासाठी नियतीशी जवळीकता साधन्यासाठी चित्रपट प्रदर्शनापूर्वीच तू तुझ्या शब्दांचा अर्थ आम्हाला शोधायला लावलास \nविजू, तुला आधीच माहिती होते की आम्हाला फसविण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून सांगत होतास \"वेडं मन तुझ्यासाठी\" \nविजू, ज्या \"सेन्सार\" ला दादा कोंडके यांनी आपल्या तालावर नाचायला लावले ��्यांच्यानंतर \"सेन्सार\" ला नाचायला लावणारा फक्त \"विजयकुमार घोटे\" च ठरणार होतास, पण हे सर्व कदाचित उद्या \"सेन्सार\" मान्य करेल ही मात्र तू नाहीस, ते बघायला अन् थिएटरचा पडदा बाजूला सरेल, प्रेक्षक आवाज देतील \"वेडं मन तुझ्यासाठी\" मात्र हा आवाज तुझ्यापर्यंत येईल पोहचेल \nवेड लावून गेला विजुभाऊ\nमुख्यमंत्र्यांना दिली संपाची नोटीस ८ जानेवारीला देशव्यापी संप ८ जानेवारीला देशव्यापी संप अनेक प्रलंबित मागण्यांसाठी तब्बल २ कोटी कर्मचारी उतरणार संपात अनेक प्रलंबित मागण्यांसाठी तब्बल २ कोटी कर्मचारी उतरणार संपात सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \nराज्य सरकारी निमसरकारी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांचा ८ जानेवारी २० रोजी देशव्यापी संप...\nमा.मुख्यमंत्री यांना दिली संपाची नोटीस ... नासिक::-अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी समन्वय समितीने २००५ नंतर नियुक्त झालेले राज्यातील कर्मचाऱ्यांना अंशदाई पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करणे, राज्यातील ३० टक्के रिक्त पदे तात्काळ भरून बेरोजगारी कमी करणे, बक्षी समितीचा दुसरा खंड अहवाल प्रसिद्ध करणे,\nकेंद्राप्रमाणे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सर्व वेतन भत्ते लागू करणे, जानेवारी १९ महागाई भत्त्याची थकबाकी व जुलै १९ पासून महागाई भत्ता लागू करणे, अनुकंपा तत्त्वावरील नोकरीसाठी निधन पावलेल्या कर्मचाऱ्यांचे वारस वणवण फिरत आहे तरी अनुकंपा वरील रिक्त पदे तात्काळ भरणे, पाच दिवसाचा आठवडा व निवृत्तीचे वय ६० वर्षे करणे, महिलां कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे दोन वर्ष बाल संगोपन रजा मंजूर करणे, जिल्हा परिषद क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहत असल्याबाबत ग्रामसभा ठराव अनिवार्य केल्याचा ९सप्टेंबर १९ चा ग्रामविकास विभागाचा शासन आदेश रद्द करणे, खाजगी कंत्राटी धोरण रद्द करणे, आदी मागण्यांबाब…\nउप अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \nउप अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात नासिक::- शासनाकडून जमीनीच्या भरपाई पोटी रुपये ५१ लाख मंजूर करण्यात आले होते त्या रकमेचा धनादेश अदा करणेसाठी ३००००/- रुपये लाचेची मागणी करण्यात आली होती.\nसदर रक्कम आज प्रकल्प अधिकारी कार्यालय, सिंचन भवन येथे तक्रारदाराकडून पुणेगाव कालवा प्रकल्प अधिकारी, पाटबंधारे विभागाचे उप अभियंता राजेंद्र माधवराव शिरवाडकर यांस ३००००/- रुपये लाचेची रक्कम स्विकारताना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले.\nनाम. छगन भुजबळ यांना देण्यात आले निवेदन मुख्यमंत्री यांनी आपला विशेषाधिकार वापरून तत्काळ झालेला निर्णय मागे घ्यावा मुख्यमंत्री यांनी आपला विशेषाधिकार वापरून तत्काळ झालेला निर्णय मागे घ्यावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कुणी दिले निवेदन, जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा \nराज्य शासनाने सारथी संस्थेचा अन्यायकारक निर्णय त्वरित मागे घ्यावा .\nछावा क्रांतीवीर सेनेचे नाम. छगन भुजबळ यांना निवेदन \nनासिक::-सारथी बंद चा निर्णय शासनाने त्वरित मागे घ्यावा. मुख्यमंत्र्यांनी आपले विशेषाधिकार वापरून निर्णय फिरवावा. ज्यांनी कुणी ही आगळीक केली असेल त्यावर त्वरित कारवाई करण्यात यावी. महाराष्ट्र शासनाने छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे ही संस्था मराठा समाज व कुणबी समाजातील विद्यार्थ्यांच्या हिता करीता स्थापन केलेली आहे.ही संस्था बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याचे आम्हाला समजले असून, हा निर्णय शासनाने त्वरीत माघारी घ्यावा. विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थतेची भावना आहे. मराठा कुणबी समाजाच्या आर्थिक सामाजिक व शैक्षणिक सक्षमीकरणासाठी स्वतंत्र अधिकार असलेल्या छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्थेची \"सारथी\" स्थापना मागील राज्य सरकारने केली होती परंतु असा मंत्रालयातील सरकारी अधिकाऱ्यांनी या स्वायत्त संस्थेवर अंकुश ठेवताना संस्थेच्या अधिकारांना लगाम लावण्याचा प्रयत्न केला आहे, राज्य सरकारने बार्टी च…\nपंधरा वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात आहे, ऋततपाखरं व आनंदी नासिक या साप्ताहिकाचे संपादक पद सांभाळले व आता \"न्यूज मसाला\" हे साप्ताहिक २०१२ पासून प्रकाशित करीत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AD%E0%A5%A7%E0%A5%AA", "date_download": "2020-04-07T17:55:26Z", "digest": "sha1:NO32WFL565YWROOTL6WVIKUBMQP5MZVE", "length": 5678, "nlines": 205, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. ७१४ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: ७ वे शतक - ८ वे शतक - ९ वे शतक\nदशके: ६९० चे - ७०० चे - ७१० चे - ७२० चे - ७३० चे\nवर्षे: ७११ - ७१२ - ७१३ - ७१४ - ७१५ - ���१६ - ७१७\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nइ.स.च्या ७१० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या ८ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या १ ल्या सहस्रकातील वर्षे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ मार्च २०१३ रोजी ०७:२७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%A8_%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%BE_%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97", "date_download": "2020-04-07T18:07:56Z", "digest": "sha1:MUDAPHMNTLWJ7WS567B63S2GLB6EQLKN", "length": 5275, "nlines": 80, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:पुनर्निर्देशन मागोवा वर्ग - विकिपीडिया", "raw_content": "\nहा सुचालन वर्ग आहे.. त्याचा वापर विकिपीडिया प्रकल्पाचे सुचालन यासाठी होतो व तो विश्वकोशाचा भाग नाही.त्यात,लेख नसणारी पाने आहेत किंवा तो आशयापेक्षा, स्थितीनुसारच लेखांना वर्गीकृत करतो.या वर्गाचा अंतर्भाव आशय वर्गांत करु नका.\nहा लपविलेला वर्ग आहे.जोपर्यंत, त्याचेशी संबंधीत सदस्याचे 'लपलेले वर्ग दाखवा' हे स्थापिल्या जात नाही,तोपर्यंत, तो वर्ग, त्या वर्गात असणाऱ्या लेखाचे पानावर दर्शविला जात नाही.\nहा मागोवा घेणारा वर्ग आहे. तो, प्राथमिकरित्या, यादी करण्यासाठीच पानांची बांधणी व सुचालन करतो., मागोवा घेणाऱ्या वर्गात साच्याद्वारे पाने जोडल्या जातात.\nपुनर्निर्देशनाशी संबंधित मागोवा घेणाऱ्या सर्व वर्गांचा हा धारक वर्ग आहे.\nएकूण ४ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ४ उपवर्ग आहेत.\n► किरकोळ पुनर्निर्देशने (४ प)\n► साचा लघुपथापासूनची पुनर्निर्देशने (१३ प)\n► विकिपीडिया अलगद पुनर्निर्देशित वर्ग (२३१ क)\n► लघुपथापासूनची पुनर्निर्देशने (१ क, ४१ प)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ मार्च २०१७ रोजी २१:४३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अ��िरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%B9%E0%A5%89%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5-%E0%A4%98%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%9A-%E0%A4%85/", "date_download": "2020-04-07T17:27:19Z", "digest": "sha1:CFD5VVJELZGOBUVMANYAG2JCHX4LPTEI", "length": 10234, "nlines": 135, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "हॉटेलमधील पदार्थ घरपोच; अंडी, कोंबडी, मटण मासेविक्रीला परवानगी | Janshakti Newspaper", "raw_content": "\nबंदमधून कृषी यंत्रसामग्री विक्री दुकाने, दुरूस्ती गॅरेज वगळले\nजिल्हा केमिस्ट असोसिएशन व आयएमएकडून महापौरांकडे रुमाल, हॅण्ड ग्लोज सुपूर्द\nसतपंथ चॅरीटेबल ट्रस्टतर्फे पंतप्रधान सहाय्यता निधीला 51 हजाराची देणगी\nभगवान महावीर जन्मकल्याणक निमित्त श्री जैन युवा फाउंडेशनतर्फे विविध कार्यक्रम\nशेंदुर्णीत पथसंचालन : लॉकडाऊन झुगारल्यास कारवाई\nघरातच बुध्द वंदना ग्रहण करा\nकुसूंब्याला गावठी दारु अड्डयावर एमआयडीसी पोलिसांचा छापा\nभुसावळात सोशल मिडीयावर आक्षेपार्ह पोस्ट : रेल्वे कर्मचार्याविरुद्ध गुन्हा\nधुळे जिल्ह्यात १२ एप्रिलनंतर मोफत तांदूळच्या वितरणास सुरवात\nबंदमधून कृषी यंत्रसामग्री विक्री दुकाने, दुरूस्ती गॅरेज वगळले\nजिल्हा केमिस्ट असोसिएशन व आयएमएकडून महापौरांकडे रुमाल, हॅण्ड ग्लोज सुपूर्द\nसतपंथ चॅरीटेबल ट्रस्टतर्फे पंतप्रधान सहाय्यता निधीला 51 हजाराची देणगी\nभगवान महावीर जन्मकल्याणक निमित्त श्री जैन युवा फाउंडेशनतर्फे विविध कार्यक्रम\nशेंदुर्णीत पथसंचालन : लॉकडाऊन झुगारल्यास कारवाई\nघरातच बुध्द वंदना ग्रहण करा\nकुसूंब्याला गावठी दारु अड्डयावर एमआयडीसी पोलिसांचा छापा\nभुसावळात सोशल मिडीयावर आक्षेपार्ह पोस्ट : रेल्वे कर्मचार्याविरुद्ध गुन्हा\nधुळे जिल्ह्यात १२ एप्रिलनंतर मोफत तांदूळच्या वितरणास सुरवात\nहॉटेलमधील पदार्थ घरपोच; अंडी, कोंबडी, मटण मासेविक्रीला परवानगी\nin featured, ठळक बातम्या, राज्य\nसुरक्षितता बाळगून आंबा, द्राक्षे, संत्री, केळी, कलिंगड फळविक्रीही मान्य; उपमुख्यमंत्री अजित पवार\nमुंबई :- जनतेच्या सोयीसाठी राज्यातील हॉटेलांना त्यांचे किचन सुरु ठेवून खाद्यपदार्थ घरपोच किंवा सोसायट्यांपर्यंत पोहचवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र खाद्यपदार्थ बनविणाऱ्या व पोहचवणाऱ्या व्यक्तींनी स्वच्छता आणि ‘कोरोना’ सुरक्षि���तेची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली.\nराज्यात अंडी, कोंबडी, मटण, गोड्या व खाऱ्या पाण्यातील मासळीची विक्री खुली असून त्यावर कोणतेही बंधन नाही. त्यामुळे नागरिकांना हे पदार्थ खरेदी करता येतील. कोकणातील आंबे, नाशिकची द्राक्षे, नागपूरची संत्री, केळी, कलिंगड अशी सर्वप्रकारची फळे बाजारात विकता येणार आहेत. मात्र, विक्री आणि खरेदी करणाऱ्या दोघांनीही, ‘कोरोना’संदर्भात आवश्यक स्वच्छता, सुरक्षितता बाळगायची आहे, गर्दी व त्यामुळे होणारा संसर्ग टाळून खरेदी करायची आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली.\nराज्यातील शेतकरी कर्जमाफीची अंमलबजावणी थांबलेली नाही. शेतकरी बायमेट्रीकसाठी तयार नाहीत आणि शासकीय यंत्रणा कोरोना प्रतिबंधासाठी व्यस्त असल्याने यात काहीसा संथपणा आल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. दूध, भाजीपाला, फळांची वाहतूक करणाऱ्या वाहनांना इंधनाचा पुरवठा करण्यात कोणताही अडथळा नाही. साखर कारखान्यात गाळपासाठी ऊस आणण्यास परवानगी आहे. मात्र उसतोड मजूरांच्या जेवणाची काळजी संबंधीत कारखान्यांना घ्यावी लागणार आहे. राज्य सरकाने लष्कराच्या मदतीसाठी लिहिलेले पत्र हे केवळ लष्कराची वैद्यकीय मदत मिळण्यापुरते मर्यादित असल्याचा खुलासाही उपमुख्यमंत्री महोदयांनी केला आहे.\nकोरोना रुग्णांची खोटी माहिती, तीन जणांना नागपूरात अटक\nमाजी आमदार चंद्रकांत रघुवंशी मित्र मंडळातर्फे अन्नदान\nबंदमधून कृषी यंत्रसामग्री विक्री दुकाने, दुरूस्ती गॅरेज वगळले\nजिल्हा केमिस्ट असोसिएशन व आयएमएकडून महापौरांकडे रुमाल, हॅण्ड ग्लोज सुपूर्द\nमाजी आमदार चंद्रकांत रघुवंशी मित्र मंडळातर्फे अन्नदान\nखासगी दवाखाने सुरू ठेवण्याचे आरोग्य मंत्र्यांचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.pandharpurlive.com/2020/03/Dr.-B.P.-Ronge-Sir-Press-Conferance-in-Pandharpur.html", "date_download": "2020-04-07T17:23:49Z", "digest": "sha1:6SXI672P4IBBNGK4JCOWEA7F5EBDG45W", "length": 28538, "nlines": 101, "source_domain": "www.pandharpurlive.com", "title": "श्रीविठ्ठल साखर कारखान्याच्या भवितव्यासाठी सरसावले डॉ. बी. पी. रोंगे सर .. राजकारण बाजूला ठेवून विठ्ठल साखर कारखाना वाचविला पाहिजे हाच मुख्य हेतू -डॉ.बी.पी.रोंगे - Pandharpur Live", "raw_content": "\nपंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल\nश्रीविठ्ठल साखर कारखान्याच्या भवितव्यासाठी सरसावले डॉ. बी. पी. रोंगे सर .. राजकारण बाजूला ठेवून विठ्ठल साखर कारखाना वाचविला पाहिजे हाच मुख्य हेतू -डॉ.बी.पी.रोंगे\nपत्रकार परिषदेत मांडली श्री. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची\nदशा, दुर्दशा आणि दिशा\nबंद पडलेल्या श्रीविठ्ठल साखर कारखान्याच्या भवितव्यासाठी डॉ. बी. रोंगे सर हे स्वत: सरसावले असुन आज पत्रकार भवनमध्ये एका पत्रकार परिषदेमध्ये यासंदर्भात आपली भुमिका स्पष्ट केली. यावेळी बोलताना त्यांनी खालीलप्रमाणे या कारखान्यासंदर्भातील अनैक बाबींवर प्रकाश टाकला.\nपंढरपूर- ‘आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार माजी मुख्यमंत्री स्व. यशवंतरावजी चव्हाण यांनी पंढरपूर परिसरातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी आदरणीय संस्थापक अध्यक्ष कै. औदुंबरआण्णा पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांच्या स्वप्नातील असलेला साखर कारखाना ‘श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना” वेणूनगर, गुरसाळे (ता.पंढरपूर, जि.-सोलापूर)’ या नावाने वास्तवात आणला, स्वप्नपूर्ती केली गेली. परंतु आज तो बंद आहे. यामुळे शेतकरी, सभासद आणि कामगार यांची उपासमार होत असून एकेकाळच्या राजवाड्याची ही दुरावस्था झाल्याचे दिसून येत आहे. यासाठी राजकारण बाजूला ठेवून विठ्ठल साखर कारखाना वाचविला पाहिजे हाच मुख्य हेतू पुढे ठेवला आहे.’ असे प्रतिपादन शिक्षणतज्ञ डॉ. बी.पी. रोंगे यांनी केले.\nपंढरपूर शहरातील पत्रकार भवनमध्ये आयोजिलेल्या ‘पत्रकार परिषदे’त शिक्षणतज्ञ डॉ. बी.पी. रोंगे हे श्री. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची दशा सांगून, झालेली दुर्दशा ऐकवली आणि त्यासाठी सुयोग्य दिशा देण्याकरता काय करावे लागेल याबाबत खुलासा करत होते. ते पुढे म्हणाले की, ‘आदरणीय संस्थापक अध्यक्ष कै. औदुंबरआण्णा व त्यांच्या सहकाऱ्यांनी मोठ्या काटकसरीने व मेहनतीने साखर कारखाना उभा केला.\nखूप चांगल्या पद्धतीने चालवला विस्तारीत केला. महाराष्ट्रात अव्वल दर्जाचा सुवर्णपदक विजेता महाराष्टात गणलेला हा साखर कारखाना शेतकरी कुटुंबाला वरदान ठरत होता. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सोलापूर मध्ये सर्वात मोठी ठेव या कारखान्याने ठेवली होती. सदर बँक राजकीय दृष्ट्या त्यांच्या विरोधातील नेत्यांच्या प्रशासकीय ताब्यात असतानाही कोणताही किंतु परुंतु मनामध्ये न ठेवता फक्त शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून केलेली ती गुंतवणूक होती. शेतीसाठी पाईपलाईन, विहिर, शेळी पालन, पीक कर्ज इत्यादी बाबींसाठी वित्त पुरवठा करण्यासाठी सध्या विकलांग असणारी सोलापूर जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक त्यावेळी कार्यक्षमतेने चालत होती.\nश्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याने ‘ठेवलेली ठेव’ हे एक त्या बँकेच्या इतिहासातील ‘सोनेरी पान’ होते असे म्हटले तरी वावगं होणार नाही. असा संपूर्ण सक्षम असणारा श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना सन २०१९-२०\nचा गळीत हंगाम चालू करू शकला नाही हे आपण सर्वजण उघड्या डोळ्याने पाहत आहोत. चाळीस वर्षाच्या कारखान्याच्या इतिहासात प्रथमच हा कारखाना बंद आहे. गळीत हंगाम सुरु करू शकला नाही हे तुमचे-आमचे\nदुर्दैव आहे असे आम्हास वाटते. सध्याचे नेतृत्व हताशपणे मूळ प्रश्नाला बगल देण्याची भाषा वापरत आहे. सर्वात कहर म्हणजे हा कारखाना सुरू होणार की नाही हे वेळेत जाहीर न केल्यामुळे शेतात उभा ऊस पाहून अनेक शेतकरी हवालदील झालेले दिसून येत होते. पंढरपूर पंचक्रोशीमधील सर्व शेतकरी, कर्मचारी, व्यापारी, वाहनधारक या नेतृत्वामुळे डोळ्यात पाणी आणून जीवन जगत आहेत. ही अवस्था पाहणे तुमच्या व आमच्या नशिबी आले आहे.\nकारखान्याचे कार्यक्षेत्र पहाता जास्तीत जास्त ऊसाचे क्षेत्र बैलगाडीने गाळपासाठी आणणे सहज शक्य असणारे २५ कि. मी. चे आतील क्षेत्र असतानाही कारखाना, सध्याच्या नेतृत्वाने बंद ठेवला आहे. आपल्या शेजारी\nम्हसवड शहराजवळ एक कारखाना सक्षमपणे चालत आहे. त्या भागाची ओळख दुष्काळी म्हणून असल्याचे आपण जाणतो. विशेष म्हणजे को-जनरेशन प्रकल्प जोडीला नसताना व बैलगाडीने ओढता येईल असे क्षेत्र उपलब्ध नसतानाही कारखाना आपल्याकडचा ५०-७० कि. मी. अंतरावरून ऊस नेवून देखील चांगल्या पद्धतीने चालविला जातोय अन् विठ्ठल सहकारी साखरकारखाना चालू होऊ शकत नाही यामागचे गौडबंगाल काय आहे याचा शोध आपण सर्वांनी घ्यावा अशी इच्छा आहे. आम्ही आपणा सर्वांना यानिमित्ताने विनंती करीत आहोत की, लोकशाहीमध्ये चौथ्या स्तंभाचे आपण सर्वजण कार्यक्षम सदस्य आहात, याकामी आपले योगदान महत्वाचे आहे .\nकारखान्याच्या सध्याच्या नेतृत्वाचे स्वतःच्या आमदारकीसाठीच कारखान्याकडे व त्यावर अवलंबून असलेल्या हजारो कुटुंबाकडे दुर्लक्ष झाल्यामुळे उसाच्या फडात असल्यासारखाच असलेल्या एकेकाळच्या राजवाड्याची ही दुरावस्था झ���ल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी सभासदांना खाली मान घालून दुसऱ्याच्या दारात त्यांचा ऊस नेण्यासाठी उभे राहण्याची आणि कामगार व त्यांच्या कुटुंबावरती उपासमारीची वेळ आल्याचे पहावयास मिळते. पंढरपूरची अर्थ वाहिनी म्हणून पाहिला जाणारा हा कारखाना बंद राहिल्यामुळे पंढरपुरच्या अर्थ व्यवस्थेवर याचा विपरीत परिणाम झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. सध्या कारखान्याचे वीज कनेक्शन देखील तोडले गेल्याचे समजते. कर्मचाऱ्यांना गेल्या ११ (अकरा) महिने पगारही मिळाला नाही. हे नेतृत्व स्वतःची कार्यक्षमता दाखविण्याऐवजी कधी राजकीय विरोधकांना तर अलीकडच्या काळात कधी सरकारला, कामगारांना, संचालकांना तर कधी सभासदांना दोष देण्याचा प्रयत्न करत वस्तुस्थितीपासून पळ काढत आहे व रेटून खोटे बोलून वेळ मारून नेण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहे. परंतु दुर्दैवाने त्यांना शेतकरी, कामगार व त्यांच्या कुटुंबाच्या डोळ्यात येणारे वेदनांचे अश्रू दिसत नाहीत. अशा नेतृत्वाच्या वृत्तीमुळे व कृतीमुळे कारखान्याची आर्थिक घडी बिघडली गेली आहे, त्यामुळे मागील वर्षातील ऊस उत्पादक\nशेतकऱ्यांची कोटयावधी रुपयाची एफ.आर.पी.रक्कम देणे बाकी आहे. ज्या ठिकाणी सभासद व कामगार आपली स्वप्नपूर्ती होते आहे अशी भावना व्यक्त करीत त्याच ठिकाणी कारखाना बंद राहिल्यामुळे परिसर भकास वाटत आहे.\nसध्याचे नेतृत्व खोटे बोलून शेतकरी सभासदांना फसविण्याचे काम करीत आहेत ते त्यांनी तात्काळ थांबवावे कारण सन २०१८-१९ च्या वार्षिक सर्वसाधारण सभे मध्ये नेतृत्वाने असेच खोटे बोलून सन २०१९-२० मध्ये\n२१००० एकर उसाचे व त्यामधून ६ लाख ४५ हजार मेट्रिक टन उस गाळप करण्यासाठी मशीनरी दुरुस्तीचे व आवश्यक असणाऱ्या ऊस तोडणी वाहतूक यंत्रणेचे नियोजन केले आहे असे अहवालाद्वारे स्वतः जाहीर करून सुद्धा कारखाना बंद ठेवला त्यामुळे चालू नेतृत्वावर ऊस उत्पादक शेतकरी सभासदांचा काडीमात्र विश्वास राहिलेला नाही. म्हणून येणाऱ्या पुढील वर्षी पंचवार्षिक निवडणुकीमध्ये चालू नेतृत्वाला केलेल्या पापाची फळे भोगावी लागणार आहेत विठ्ठल परिवाराच्या ऊस उत्पादक सभासदांनी व कामगारांनी घाबरून जाऊ नये. त्यांच्या आशीर्वादाने जर विठ्ठल पावला, तर आम्ही विठ्ठलचे प्रामाणिक स्वाभिमानी ऊस उत्पादक कै. औदुंबरअण्णा, ��ै. वसंतदादा व कै. यशवंतभाऊ यांच्या प्रमाणे विठ्ठल कारखान्यास गत वैभव प्राप्त करून देण्यासाठी सर्व सभासदांना विश्वासात घेऊन कारखाना पूर्ण क्षमतेने बौद्धिक, सामाजिक व आर्थिक ताकद लावून निस्वार्थपणे चालविण्यास तयार आहोत व त्या माध्यमातून सभासद शेतकरी व कर्मचाऱ्याचे हित उत्तमप्रकारे जोपासू अशी ग्वाही देतो. आमची महाराष्ट्र शासनालाही विनंती आहे की, प्रशासक नेमावा ही विठ्ठलचे ऊस उत्पादक सभासद, कामगार, व्यापारी यांच्या वतीने विनंती आहे. श्री विठ्ठल चरणी आम्ही प्रार्थना करतो की, या नेतृत्वाला तात्काळ राजीनामा देण्याची सुबुद्धी देवो व त्यांना राजीनामा देण्यासाठी बळ मिळावे म्हणून आम्ही येत्या ९ तारखेस तहसील कार्यालयाबाहेर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करीत आहोत.’ पत्रकार परिषदेत शिक्षणतज्ञ डॉ. बी. पी. रोंगे यांच्या समवेत विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक शेखर भोसले, बळीराजा शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष माऊली हळणवर, राजेंद्र\nजगदाळे, पांडुरंगतात्या नाईकनवरे, काशिनाथ लवटे, नारायण मेटकरी, भाऊसाहेब घाडगे, अंकुश शेंबडे, दिलीप भोसले, पोपट पाटील आदी उपस्थित होते.\nश्री. भगवान गणपतराव वानखेडे (मुख्य संपादक)(सोशल मिडीया महामित्र, महाराष्ट्र शासन)(सोलापूर जिल्हाध्यक्ष- पत्रकार संरक्षण समिती) मोबाईल- 8149624977 Whatsup- 8308838111 .\nसंतापजनक... पोटच्या मुलींवरच प्राचार्य असलेल्या बापाने केला बलात्कार\nपंढरपूर लाईव्ह ऑनलाईन- बापलेकींच्या नात्याला काळीमा फासणारी संतापजनक घटना बीड जिल्ह्यात घडल्याचे समोर आले आहे. प्राचार्य असलेल्या बापा...\nधारदार शस्त्राने वार करत भावानेच केला भावाच्या हत्येचा प्रयत्न... पंढरपूर तालुक्यातील खळबळजनक घटना\nपंढरपूर लाईव्ह- पंढरपूर तालुक्यातील विटे येथे भावानेच भावाच्या पोटावर धाारदार शस्त्राने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजन...\nपुणे विभागात आज सायंकाळपर्यंत ८५ पॉझिटिव्ह रूग्ण... स्थलांतरित मजुरांसाठी प्रशासनातर्फे ९७ तर साखर कारखान्यामार्फत ५४२ कॅम्प सुरू -विभागीय आयुक्त डॉ.दिपक म्हैसकर\nपंढरपूर Live - 1) पुणे विभागामध्ये पुणे शहरामध्ये कोरोना सांसर्गिक रुग्णसंख्येमध्ये आज दि. 02/04/2020 ( दुपारी 2.00 वाजेपर्यत सद्यस्थिती...\nसंचारबंदीचे उल्लंघन करणार्यांवर पंढरपूर तालुका पोलिसा���नी उगारला दंडुका... कासेगावात पकडला 31 हजारांचा गुटखा व तंबाखुजन्य पदार्थ...\nतालुक्यातील अनेकांवर विविध गुन्हे दाखल पंढरपूर लाईव्ह- राज्यात संचारबंदी लागू असतानाही या संचारबंदीचे उल्लंघन करणार्या अनेकांवर पं...\nआता शाळांनाही करा पाच दिवसांचा आठवडा- सुप्रिया सुळे\nपंढरपूर लाईव्ह ऑनलाईन- राज्यातील शासकीय कार्यालयासाठी पाच दिवसांचा आठवडा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याप्रमाणे शाळांनाही पाच दि...\nमुलांना जीवे मारण्याची धमकी देत विवाहीत महिलेवर वारंवार बलात्कार... पंढरपूर तालुक्यातील निंदणीय घटना\nपंढरपूर लाईव्ह वृत्त- पंढरपूर तालुक्यातील शिरढोण येथील एका पारधी समाजातील महिलेचा पती जेलमध्ये असताना सदर महिलेस, \"तुझ्या मुलांना ...\nखळबळजनक-पंढरपूर तालुक्यातील चळे येथे वीज महावितरणच्या कर्मचा-याला कोयत्याने मारहाण\nPandharpur Live : पंढरपूर तालुक्यातील चळे येथे आकडे टाकुन होणारी वीज चोरी थांबणा-या वीज महावितरणच्या कर्मचा-याला कोयता, काठी व दगडाने ...\nगुरसाळे बंधा-यावर सेल्फी काढताना २ मुलं नदीपात्रात पडली... वाहुन गेलेल्या दोघांचा शोध सुरू\nपंढरपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील भीमा नदीवरील गुरसाळे बंधारा वरून दोन मुले सेल्फी काढण्याच्या नादात चंद्रभागा नदीमध्ये पडून वाहून ...\nपंढरपूर Live- पंढरपूर मंगळवेढा मतदार संघ निकाल अपडेट्स\nपंढरपूर लाईव्ह- पंढरपूर मंगळवेढा विधानसभा निवडणूक मतमोजणी निकाल- तिसऱ्या फेरीअखेर भारतनाना भालके 3160 मतांनी आघाडीवर ४ थी फेरी सुरु ...\nआता शाळांनाही करा पाच दिवसांचा आठवडा- सुप्रिया सुळे\nपंढरपूर लाईव्ह ऑनलाईन- राज्यातील शासकीय कार्यालयासाठी पाच दिवसांचा आठवडा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याप्रमाणे शाळांनाही पाच दि...\nमुलांना जीवे मारण्याची धमकी देत विवाहीत महिलेवर वारंवार बलात्कार... पंढरपूर तालुक्यातील निंदणीय घटना\nपंढरपूर लाईव्ह वृत्त- पंढरपूर तालुक्यातील शिरढोण येथील एका पारधी समाजातील महिलेचा पती जेलमध्ये असताना सदर महिलेस, \"तुझ्या मुलांना ...\nखळबळजनक-पंढरपूर तालुक्यातील चळे येथे वीज महावितरणच्या कर्मचा-याला कोयत्याने मारहाण\nPandharpur Live : पंढरपूर तालुक्यातील चळे येथे आकडे टाकुन होणारी वीज चोरी थांबणा-या वीज महावितरणच्या कर्मचा-याला कोयता, काठी व दगडाने ...\nगुरसाळे बंधा-यावर सेल्फी काढत���ना २ मुलं नदीपात्रात पडली... वाहुन गेलेल्या दोघांचा शोध सुरू\nपंढरपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील भीमा नदीवरील गुरसाळे बंधारा वरून दोन मुले सेल्फी काढण्याच्या नादात चंद्रभागा नदीमध्ये पडून वाहून ...\nश्री. भगवान गणपतराव वानखेडे (मुख्य संपादक) (सोशल मिडीया महामित्र, महाराष्ट्र शासन) (सोलापूर जिल्हाध्यक्ष- पत्रकार संरक्षण समिती) मोबाईल- 8149624977 Whatsup- 8308838111 श्री.विजयकुमार गायकवाड (उपसंपादक) मोबाईल-7083980165 मुख्य कार्यालय- शिवयोगी मंगल कार्यालय, देशमुख पेट्रोल पंपामागे, लिंक रोड, श्रीक्षेत्र पंढरपूर, जि.सोलापूर (महाराष्ट्र) ४१३३०४ ई-मेल- livepandharpur@gmail.com Site maintain support By Umesh Tonpe Call 8007773888\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%88_%E0%A5%A9%E0%A5%A6", "date_download": "2020-04-07T17:45:33Z", "digest": "sha1:GYX2LUIX5PNCRPOCBIYPRQER32DFM3YR", "length": 7175, "nlines": 76, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "जुलै ३० - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n<< जुलै २०२० >>\nसो मं बु गु शु श र\n३ ४ ५ ६ ७ ८ ९\n१० ११ १२ १३ १४ १५ १६\n१७ १८ १९ २० २१ २२ २३\n२४ २५ २६ २७ २८ २९ ३०\nजुलै ३० हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २११ वा किंवा लीप वर्षात २१२ वा दिवस असतो.\n१ ठळक घटना आणि घडामोडी\nठळक घटना आणि घडामोडीसंपादन करा\n७६२ - खलिफा अल-मन्सूरने बगदाद शहराची स्थापना केली.\n१५०२ - क्रिस्टोफर कोलंबस आपल्या चौथ्या सफरीदरम्यान होन्डुरासच्या किनाऱ्याजवळील बे आयलॅंड्स बेटांतील ग्वानाहा येथे उतरला.\n१६२९ - इटलीच्या नेपल्स शहरात भूकंप. सुमारे १०,००० ठार.\n१७२९ - बाल्टिमोर शहराची स्थापना.\n१८११ - शिवावा, मेक्सिको येथे स्पॅनिश राज्यकर्त्यांनी फादर मिगेल हिदाल्गो इ कॉस्तियाला मृत्युदंड दिला.\n१८६६ - न्यू ऑर्लिअन्स येथे राजकीय पक्षाच्या बैठकीवर पोलिस हल्ला. ४० ठार, १५० जखमी.\n१८७१ - वेस्टफील्ड या स्टेटन आयलंड फेरीबोटीवर स्फोट. ८५ ठार.\nउरुग्वेने मॉंटेव्हिडीयोमध्ये पहिला फिफा विश्वचषक जिंकला.\n१९४५ - दुसरे महायुद्ध - जपानच्या आय-५८ या पाणबुडीने अमेरिकेची युएसएस इंडियानापोलिस ही नौका बुडवली. ८८३ ठार.\n१९६५ - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष लिंडन बी. जॉन्सनने सोशल सिक्युरिटी ऍक्ट ऑफ १९६५वर सही करून मेडिकेर व मेडिकेडची रचना केली.\n१९७१ - अपोलो १५ चंद्रावर उतरले.\n१९७१ - मोरियोका, जपान येथे ऑल निप्पॉन एरवेझच्या बोईंग ७२७ आणि जपानी वायुसेनेच्या एफ-८६ विमानांची टक��कर. १६२ ठार.\n१९८० - व्हानुआतुला स्वातंत्र्य.\n२००६ - इस्रायेली वायुसेनेच्या हल्ल्यात १६ बालकांसह २८ असैनिकी व्यक्ती ठार.\n२०१४ - पुणे जिल्ह्यातील माळीण गावावर दरड कोसळून ५० पेक्षा अधिक ठार.\n१८१८ - एमिली ब्रॉंटे, इंग्लिश लेखिका.\n१८५५ - जॉर्ज विल्हेल्म फॉन सीमेन्स, जर्मन उद्योगपती.\n१८६३ - हेन्री फोर्ड, अमेरिकन उद्योगपती.\n१९४७ - आर्नोल्ड श्वार्झनेगर, ऑस्ट्रियाचा अभिनेता व कॅलिफोर्नियाचा गव्हर्नर.\n१९७३ - सोनू निगम, पार्श्वगायक.\n१९८० - जेम्स ॲंडरसन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.\n५७९ - पोप बेनेडिक्ट पहिला.\n१७१८ - विल्यम पेन, पेनसिल्व्हेनियाचा स्थापक.\n१८११ - मिगेल हिदाल्गो, मेक्सिकोचा स्वातंत्र्यसैनिक.\n१८८९ - चार्ली ऍब्सोलम, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.\n१८९८ - ऑटो फोन बिस्मार्क, जर्मनीचा पहिला चान्सेलर.\n१९१२ - मैजी, जपानचा सम्राट.\n१९४७ - जोसेफ कूक, ऑस्ट्रेलियाचा सहावा पंतप्रधान.\n१९९४ - शंकर पाटील, मराठी लेखक.\n१९९७ - बाओ डाइ, व्हियेतनामचा राजा.\n२००७ - इंगमार बर्गमन, स्विडिश चित्रपट दिग्दर्शक.\n२००७ - मिकेलांजेलो ॲंतोनियोनी, इटालियन चित्रपट दिग्दर्शक.\nबीबीसी न्यूजवर जुलै ३० च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)\nजुलै २८ - जुलै २९ - जुलै ३० - जुलै ३१ - ऑगस्ट १ (जुलै महिना)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A5%A7%E0%A5%A6%E0%A5%AE%E0%A5%A6_%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%A6%E0%A4%B6%E0%A4%95", "date_download": "2020-04-07T18:14:15Z", "digest": "sha1:HAXGVDZ5AZYXNJ5NKC3AJ5OBX7BYNZLG", "length": 4928, "nlines": 152, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स.चे १०८० चे दशक - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स.चे १०८० चे दशक\nसहस्रके: २ रे सहस्रक\nशतके: १० वे शतक - ११ वे शतक - १२ वे शतक\nदशके: १०५० चे १०६० चे १०७० चे १०८० चे १०९० चे ११०० चे १११० चे\nवर्षे: १०८० १०८१ १०८२ १०८३ १०८४\n१०८५ १०८६ १०८७ १०८८ १०८९\nवर्ग: जन्म - मृत्यू - शोध\nस्थापत्य - निर्मिती - समाप्ती\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► इ.स.च्या १०८० च्या दशकातील वर्षे (१० प)\n\"इ.स.चे १०८० चे दशक\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nइ.स.चे १०८० चे दशक\nइ.स.चे ११ वे शतक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी ०६:०७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.fikarnot.online/Encyc/2019/10/27/Diwali-special-Article-about-eco-friendly-lanterns-.html", "date_download": "2020-04-07T17:24:59Z", "digest": "sha1:C4PJ64QICH5XXGU43VWR74TLZIKLNMOP", "length": 9765, "nlines": 20, "source_domain": "www.fikarnot.online", "title": " दिवाळीचं तेज पसरवणारं ‘वलय’ - Fikarnot", "raw_content": "दिवाळीचं तेज पसरवणारं ‘वलय’\nदिवाळी म्हटली की डोळ्यांसमोर अनेक गोष्टी येतात. फराळाचं ताट, दिवे, अभ्यंग स्नान, रांगोळी, आणि काय काय.. मात्र या सगळ्यासोबत दिवाळीमध्ये जर काही सगळ्यात जास्त असेंशिअल असेल तर ते म्हणजे “आकाश कंदील”. पण अनेकदा प्लास्टिकचे आकाश कंदील प्रदूषणासाठी कारण ठरतात. कारण दिवाळीनंतर आपण ते टाकूनच देतो. म्हणूनच आपल्या अशक्य भारी अशा क्रिएटिव्हीटीतून हँडमेड पेपर्सचे आकाश कंदील घेऊन आले आहेत टीम ‘वलय क्राफ्ट’ आणि या टीम वलयच्या मागे आहे आर्किटेक्ट गायत्री सावजी कुलकर्णी.\nसोलापुरातून सुरु झालेल्या या छोट्या प्रयोगामागे कष्ट मात्र खूप मोठे आहेत. गायत्री सांगते “ मी लहानपणापासूनच आकाशकंदील घरी करायचे. ज्याच्यात थोडी फार कला किंवा क्रिएटिव्हीटी असते त्याच्याकडून असं काही आपोआपच घडत जातं, त्याला ते सुचत जातं. तसंच माझ्यासोबत झालं. हळू हळू या आकाशकंदीलांना चांगला प्रतिसाद मिळायला लागला. मग मित्र परिवाराला आकाशकंदील करुन देणे, किंवा भेट म्हणून आकाशकंदील देणे हे सुरु केले. लग्न झाल्यानंतर नाशिक येथे आम्ही दोघांनी मिळून आकाश कंदील घरी करण्याचा प्रयोग केला. मात्र या वर्षी काहीतरी मोठे करायचे असे आधीपासूनच ठरवले होते. आणि मग जन्माला आलं ‘वलय क्राफ्ट’.\nगयात्रीने जे कंदील नाशिक मध्ये असताना तयार केले होते, ते आकारात मोठे होते, त्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात बनवून पार्सल थ्रू पाठवणे कठीण होते. कंदील बनवताना अनेक प्रयोग त्या दोघांनी मिळून केले. कापडाचे कंदील, लाकडाचे कंदील, कागदाचे कंदील असे अनेक प्रयोग केले. काही फसले काही यशस्वी झाले. मात्र मोठ्या प्रमाणात प्रोडक्शन करायचे असेल तर एका मटेरिअल वरच विचार करावा, असे टीम वलय क्राफ्टला वाटले आणि म्हणूनच कागदाचे कंदील तयार करावे असा निर्णय झाला.\nया कंदीलची खासिअत म्हणजे :\n१. हे अ��िशय देखणे आहेत.\n२. हे बनवणे अत्यंत सोपे आहे. म्हणजे यूजर फ्रेंडली आहेत.\n३. याचं पॅकेजिंग देखील साधं सोप्पं मात्र आकर्षक आहे.\n४. या मध्ये बनविण्याची विधी QR Code स्कॅन करून व्हिडियोच्या माध्यमातून दर्शवण्यात आली आहे. त्यामुळे बनविण्यास अधिक वेळही लागत नाही आणि सोपे देखील जाते.\n५. या आकाश कंदीलांचा वापर दिवाळीनंतर खोलीमध्ये साईड लँप म्हणून देखील करता येऊ शकतो.\n६. कागदाची क्वालिटी अतिशय उत्तम आहे, फिनिशिंग सुंदर आहे आणि हवे असल्याल मॉडर्न आणि हवे असल्यास पारंपारिक कंदील उपलब्ध असल्यामुळे मनासारखे आकाशकंदील मिळू शकतात.\nमात्र आकाशकंदील इतक्या मोठ्या प्रमाणात तयार करणे म्हणजे काही गंमत नव्हे. गायत्री आणि तिच्या टीमने १५०० कंदील तयार केले आहेत. सोलापुर येथे जिथे अनेकदा एडव्हान्स्ड सुविधा उपलब्ध नसतात तिकडे अतिशय प्रोफेशनल असे कंदील तयार करुन टीम वलय ने हे परदेशात देखील पाठवले आहेत. ‘जमिनीच्या जवळचे काहीतरी असावे, जे पृथ्वीला कुठल्याही प्रकारे त्रासदायक असणार नाही,” असा विचार करुन टीम वलय ने हे इको फ्रेंडली ‘DIY’ कंदील बनवले आहेत, असे गायत्री सांगते.\nसंस्कृति आणि तंत्रज्ञानाची सांगड घालण्यासाठी टीम वलय ने QR Code ची आयडिया लढवली. तसेच यूट्यूबच्या व्हिडियोजच्या माध्यामातून हे तयार करण्याची विधी समजावण्यात आली. सोबतच सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील हे कंदील जगभरात पोहोचले.\nहे कंदील बनवत असताना अनेक अडचणी समोर आल्या. आधी कागदाचे मटेरिअल मार्केट स्टडी यासाठी सोलापुर सारख्या नवीन ठिकाणी लोकांना शोधणे म्हणजे एक चॅलेंज होते. त्यानंतर लेझर कटिंग करुन देणारे लोक मिळवणे, मटेरिअल वाया जाणे, अंदाज चुकणे अशा अनेक गोष्टी घडल्या मात्र आज जेव्हा या कंदीलांना इतका छान प्रतिसाद मिळतोय, १२०० कंदील लोकांच्या घरात सजणार आहेत / सजलेले आहेत तर आम्हाला आनंद झाला आहे की आमचा पहिलाच प्रयोग सफल झाला आहे, असे गायत्री अतिशय आनंदाने सांगते.\nआपल्या नोकरी व्यवसायाशिवाय केवळ आपल्या पॅशन मधून या पृथ्वीसाठी काहीतरी चांगले आणि क्रियेटिव्ह करता येऊ शकते याचे हे जीवंत उदाहरण आहे. अनेकदा वेळ मिळत नाही म्हणून चांगली कला असणारे लोक देखील आपल्या कलेला आपल्यापासून दूर सारतात, असे असताना गायत्री आणि टीम वलय ने अतिशय सुंदर अशा या आकाश कंदीलांनी अनेकांची घरे उजळली आणि अनेकांना आपले पॅशन जपून काहीतरी चांगले करण्याची प्रेरणा दिली आहे. हे मात्र नक्कीच.\n- निहारिका पोळ सर्वटे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/i120212212520/view", "date_download": "2020-04-07T16:52:40Z", "digest": "sha1:U4DTT66G3R76DUX4IQ5UZDM2SGCHR37I", "length": 10978, "nlines": 113, "source_domain": "www.transliteral.org", "title": "स्वामी स्वरूपानंद - अभंग ज्ञानेश्वरी", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|अभंग ज्ञानेश्वरी|\nस्वामी स्वरूपानंद - अभंग ज्ञानेश्वरी\nस्वामी स्वरूपानंद ह्या थोर सत्पुरूषाने ‘ अभंग ज्ञानेश्वरी ’ नामक अत्यंत सुबोध, नितांत सुंदर आणि परम रसाळ असा अभंगात्मक ग्रंथ लिहीला.\nअभंग ज्ञानेश्वरी - अध्याय १ ला\nस्वामी स्वरूपानंद ह्या थोर सत्पुरूषाने ‘ अभंग ज्ञानेश्वरी ‘ नामक अत्यंत सुबोध, नितांत सुंदर आणि परम रसाळ असा अभंगात्मक ग्रंथ लिहीला.\nअभंग ज्ञानेश्वरी - अध्याय २ रा\nस्वामी स्वरूपानंद ह्या थोर सत्पुरूषाने ‘ अभंग ज्ञानेश्वरी ‘ नामक अत्यंत सुबोध , नितांत सुंदर आणि परम रसाळ असा अभंगात्मक ग्रंथ लिहीला .\nअभंग ज्ञानेश्वरी - अध्याय ३ रा\nस्वामी स्वरूपानंद ह्या थोर सत्पुरूषाने ‘ अभंग ज्ञानेश्वरी ‘ नामक अत्यंत सुबोध , नितांत सुंदर आणि परम रसाळ असा अभंगात्मक ग्रंथ लिहीला .\nअभंग ज्ञानेश्वरी - अध्याय ४ था\nस्वामी स्वरूपानंद ह्या थोर सत्पुरूषाने ‘ अभंग ज्ञानेश्वरी ‘ नामक अत्यंत सुबोध, नितांत सुंदर आणि परम रसाळ असा अभंगात्मक ग्रंथ लिहीला.\nअभंग ज्ञानेश्वरी - अध्याय ५ वा\nस्वामी स्वरूपानंद ह्या थोर सत्पुरूषाने ‘ अभंग ज्ञानेश्वरी ‘ नामक अत्यंत सुबोध , नितांत सुंदर आणि परम रसाळ असा अभंगात्मक ग्रंथ लिहीला .\nअभंग ज्ञानेश्वरी - अध्याय ६ वा\nस्वामी स्वरूपानंद ह्या थोर सत्पुरूषाने ‘ अभंग ज्ञानेश्वरी ‘ नामक अत्यंत सुबोध , नितांत सुंदर आणि परम रसाळ असा अभंगात्मक ग्रंथ लिहीला .\nअभंग ज्ञानेश्वरी - अध्याय ७ वा\nस्वामी स्वरूपानंद ह्या थोर सत्पुरूषाने ‘ अभंग ज्ञानेश्वरी ‘ नामक अत्यंत सुबोध , नितांत सुंदर आणि परम रसाळ असा अभंगात्मक ग्रंथ लिहीला .\nअभंग ज्ञानेश्वरी - अध्याय ८ वा\nस्वामी स्वरूपानंद ह्या थोर सत्पुरूषाने ‘ अभंग ज्ञानेश्वरी ‘ नामक अत्यंत सुबोध , नितांत सुंदर आणि परम रसाळ असा अभंगात्मक ग्रंथ लिहीला .\nअभंग ज्ञानेश्वरी - अध्याय ९ वा\nस्वामी स्वरूपानंद ह्या थोर सत्पुरूषाने ‘ अभंग ज्ञानेश्वरी ‘ नामक अत्यंत सुबोध , नितांत सुंदर आणि परम रसाळ असा अभंगात्मक ग्रंथ लिहीला .\nअभंग ज्ञानेश्वरी - अध्याय १० वा\nस्वामी स्वरूपानंद ह्या थोर सत्पुरूषाने ‘ अभंग ज्ञानेश्वरी ‘ नामक अत्यंत सुबोध , नितांत सुंदर आणि परम रसाळ असा अभंगात्मक ग्रंथ लिहीला .\nअभंग ज्ञानेश्वरी - अध्याय ११ वा\nस्वामी स्वरूपानंद ह्या थोर सत्पुरूषाने ‘ अभंग ज्ञानेश्वरी ‘ नामक अत्यंत सुबोध , नितांत सुंदर आणि परम रसाळ असा अभंगात्मक ग्रंथ लिहीला .\nअभंग ज्ञानेश्वरी - अध्याय १२ वा\nस्वामी स्वरूपानंद ह्या थोर सत्पुरूषाने ‘ अभंग ज्ञानेश्वरी ‘ नामक अत्यंत सुबोध , नितांत सुंदर आणि परम रसाळ असा अभंगात्मक ग्रंथ लिहीला .\nअभंग ज्ञानेश्वरी - श्रीज्ञानेश्वरी नित्यपाठ\nस्वामी स्वरूपानंद ह्या थोर सत्पुरूषाने ‘ अभंग ज्ञानेश्वरी ‘ नामक अत्यंत सुबोध, नितांत सुंदर आणि परम रसाळ असा अभंगात्मक ग्रंथ लिहीला.\nअभंग ज्ञानेश्वरी - गुरु-परंपरा\nस्वामी स्वरूपानंद ह्या थोर सत्पुरूषाने ‘ अभंग ज्ञानेश्वरी ‘ नामक अत्यंत सुबोध, नितांत सुंदर आणि परम रसाळ असा अभंगात्मक ग्रंथ लिहीला.\nअभंग ज्ञानेश्वरी - गीता-ध्यान\nस्वामी स्वरूपानंद ह्या थोर सत्पुरूषाने ‘ अभंग ज्ञानेश्वरी ‘ नामक अत्यंत सुबोध, नितांत सुंदर आणि परम रसाळ असा अभंगात्मक ग्रंथ लिहीला.\nस्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ, पांवस, रत्नागिरी.\nजीवाच्या बारा दशा कोणत्या\nश्रीसिद्धचरित्र - अध्याय चाळिसावा\nश्रीसिद्धचरित्र - अध्याय एकोणचाळिसावा\nश्रीसिद्धचरित्र - अध्याय अडतिसावा\nश्रीसिद्धचरित्र - अध्याय सदतिसावा\nश्रीसिद्धचरित्र - अध्याय छत्तिसावा\nश्रीसिद्धचरित्रातील आणखी कांहीं ठळक पैलू\nश्रीसिद्धचरित्रांतील कवित्व आणि रसिकत्व\nश्रीविश्वनाथ, गणेशनाथ आणि स्वरुपनाथ \nश्रीज्ञानोबा माउलींचा ` वंशविस्तार '\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "http://ju.dating.lt/index.php?lg=mr", "date_download": "2020-04-07T16:01:31Z", "digest": "sha1:XGMJBP2R63BXKPBOBPPIF3ICZRGIBHJV", "length": 7876, "nlines": 110, "source_domain": "ju.dating.lt", "title": "Интернет-знакомства", "raw_content": "\n एकुण: 7 035 548 कालचे संपर्क : 82 ऑनलाइन युजर: 61 654\nविडिओ चॅट. कोण ऑनलाइन आहे\nस्लाईड शो प्रमाणे पहा\nआणखी फोटो अपलोड करा\nपैसे भरण्याची प्रणाली निवडा\nमी च्या शोधात वय पर्यंत\nअफगाणिस्तानअल्बेनियाअल्जेरियाअंडोराअंगोलाअंगुलियाआंटिग्वा आणि बा��बुडाअर्जेंटिनाअर्मेनियाअरुबाऔस्ट्रेलियाऑस्ट्रीयाअजरबईजनबहामासबहरिनबांग्लादेशबार्बडोसबेलारुसबेल्जियमबेलिझबेनिनबर्मुडाभूतानबोलिवियाबोस्निया आणि हर्जेगोविणाबोत्स्वाणाब्राजीलबृणे दरुस्लामबल्गेरियाबरकिना फासोबुरुंडिकंबोडियाकामेरूनकॅनडाकेप वार्डेचाडचिलीचीनकोलंबियाकोमोरोसकोंगोकुक बेटेकोस्टा रिकाकोट डी इवोरक्रोएशियाक्युबासायप्रसचेक गणराज्येडेन्मार्कडोमीनिक गणराज्येएक्वेडोरइजिप्तएल सल्वेडोरइक्व्याटोरियल गुनियाएरित्रीयाइस्टोनियाइथियोपियाफेरो बेटेफिजीफिनलंडफ्रांसफ्रेंच पोलीनेसियागबोनगांबियाजोर्जियाजर्मनीघानाग्रीसग्रीनलंडग्रेनेडाग्वाडेलोपग्वाटेमालागिनियागिनिया - बिसाऊगयानाहैतीहोंडूरासहाँग काँगहंगेरीआइसलॅंडइंडियाइंडोनेशियाइराणइराकआयर्लंडइस्राइलइटलीजमेकाजपानजॉर्डनकझाकिस्तानकेनियाकिरीबातीकोरियाकुवेतकिर्गीस्तानलाओसलट्वियालेबेनानलेस्थोलिबेरियालिबियालायच्टेंस्टीनलिथ्वानियालग्झेंबर्गमकाऊमेसेडोनियामादागास्करमलावीमलेशियामालदिवमालीमाल्टामार्टिनिकेमॉरिशसमेक्सिकोमोल्डोवामोनाकोमांगोलियामोंटेनेग्रोमोरोक्कोमोझांबिकम्यानमारनामिबियानेपाळनेदरलाण्ड्सनेदरलाण्ड्स आंटिलिसन्यु सेलेडोनियान्यूझीलंडनिकरागवानायजेरनायजेरियानोर्वेओमानपाकिस्तानपनामापापुआ न्यु गिनियापराग्वेपेरुफिलिपिन्सपोलंडपोर्तुगालकताररियुनियनरोमेनियारशियारवंडासेंटकिट्स आणि नेविससेंट लुशियासेंट पीएर आणि मिक्वेलोनसेंट विनसेंट आणि द ग्रेनाडीनसमोआसान मारिओसाओ टोम आणि प्रिन्सिपीसौदी अरबसेनेगलसर्बियासियेरा लिओनसिंगापूरस्लोवाकियास्लोवेनियासलोमन बेटेसोमालीयादक्षिण आफ्रिकास्पेनश्रीलंकासुदानसूरीनामेस्वाझीलंडस्वीडनस्वित्झर्लंडसिरियातैवान, जपान अधिकृतताजिकिस्तानटांझानियाथायलंडटोगोत्रिणीदाद आणि टोबेगोट्यूनिशियातुर्कीतुर्कमेणिस्तानतर्क्स आणि सायकोस बेटेत्वालूयुगांडायुक्रेनअरब संघराज्येयूनायटेड किंगडमयूनायटेड स्टेट्सयूनायटेड स्टेट्स मायनर आऊटलेईंगउरग्वेउझ्बेकिस्तानवनवाटूव्हेनेजुएलावियतनामयेमेनझांबियाजिंबाब्वेपूर्व तिमोरKosovoVaticanRepublic of Seychelles\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AE%E0%A5%AC%E0%A5%AD", "date_download": "2020-04-07T18:18:22Z", "digest": "sha1:BOH2DMR6TXS5APHXL4YXJYRE3WKZHUPK", "length": 3614, "nlines": 42, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "इ.स. १८६७ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nइसवी सनाच्या दुसर्या सहस्रकातील एक वर्ष\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १८ वे शतक - १९ वे शतक - २० वे शतक\nदशके: १८४० चे - १८५० चे - १८६० चे - १८७० चे - १८८० चे\nवर्षे: १८६४ - १८६५ - १८६६ - १८६७ - १८६८ - १८६९ - १८७०\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडीसंपादन करा\nफेब्रुवारी ३ - जपानचा युवराज मात्सुहितोचा सम्राट मैजी या नावाने राज्याभिषेक.\nफेब्रुवारी १७ - सुएझ कालव्यातुन पहिले जहाज पसार झाले.\nमार्च १ - नेब्रास्का अमेरिकेचे ३७वे राज्य झाले.\nमार्च ३१ - प्रार्थना समाजची स्थापना.\nमे ११ - लक्झेम्बर्गला स्वातंत्र्य.\nजून १९ - मेक्सिकोच्या सम्राट मॅक्सिमिलियन पहिल्याला मृत्यूदंड.\nमे ३ - जे.टी. हर्न, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.\nमे १२ - ह्यू ट्रंबल, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.\nजुलै १० - माक्सिमिलियान, जर्मनीचा चान्सेलर.\nजुलै २४ - फ्रेट टेट, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.\nऑगस्ट ३ - स्टॅन्ली बाल्डविन, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.\nसप्टेंबर २८ - कीचिरो हिरानुमा, जपानी पंतप्रधान.\nजानेवारी १४ - ज्यॉं ओगूस्ट डोमिनिक ॲंग्र, नव-अभिजात चित्रपरंपरेतील फ्रेंच चित्रकार.\nजानेवारी ३० - कोमेइ, जपानी सम्राट.\nजुलै २६ - ओट्टो, ग्रीसचा राजा.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://m4marathi.com/?paged=3&author=16", "date_download": "2020-04-07T16:49:50Z", "digest": "sha1:ECBB6S5MY4ESWN7GK7UM4SJSE267P44J", "length": 7974, "nlines": 101, "source_domain": "m4marathi.com", "title": "sagar – Page 3 – m4marathi", "raw_content": "\nसकाळची सुरुवात प्रसन्नतेने व्हावी, अशी सार्यांचीच इच्छा असते. परंतु बर्याचदा सकाळीच पोट फुगणे, गॅसेस आदींचा त्रास जाणवू लागतो. खरे तर अशा वेळी काही घरगुती उपचारही करता येण्यासारखे आहेत.\nआयुर्वेदिक शास्त्रानुसार गुडवेलची पाने ही सर्व आजारांवर उपयुक्त असतात. गुडवेलच्या पानांत कॅल्शिअम प्रोटिन फॉस्फरस आढळते. रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी गुडवेल एक उत्तम औषध आहे. १.ताप कमी करण्याचा गुडवेलमध्ये अद्भुत गुण\nतिखट आणि गुणकारी मिरची\nकुठल्याही तिखट पदार्थाला झणझणीत स्वाद देण्यासाठी मिरचीचा वापर होतो. ही स्वयंपाकघरातील अत्यावश्यक ग���ष्ट आहे. तिखट-मिठाशिवाय स्वयंपाक स्वादिष्ट होऊ शकत नाही. मिरच्या तिखट, चविष्ट आणि रूचकर असल्या तरी अतिरेकी\nथंडीत त्वचेच्या शुष्कतेमुळे हा त्रास होतो. अशा परिस्थितीत ओठ फुटण्याचा, त्वचा उलण्याचा त्रास होण्याची शक्यता असते. या वेळी ओठांवर भेगा पडतात, शुष्कता वाढते आणि ओठांची जळजळ होते. गरम\nपालक आणि मुलांमधले नातेसंबंध मुलांच्या भविष्यावर परिणाम करत असतात. लहानपणापासूनच मुलांचे योग्य रितीने संगोपन झाले तर त्यांचा सर्वांगाने विकास होतो. त्यांचं व्यक्तिमत्त्व सर्वांगानं बहरतं. पालकांकडून मिळालेली वागणूक त्यांच्या\nमुलांच्या जाडीकडे वेळीच द्या लक्ष.\nसध्या लहान मुलांमध्ये जाडीचं प्रमाण वाढतयं. लहान वयातील गुटगुटीतपणा जाडीकडे झुकतो आणि पालकांची चिंता वाढते कारण जाडीपोटी अनेक व्याधीही मागे लागतात. म्हणूनच मुलांच्या जाडीकडे वेळीच लक्ष द्यावे. पालक\nसामान्यत: बटाटा खाल्ल्याने व्यक्ती लठ्ठ होते. त्यामुळे मधुमेह होण्याच्या धोक्यात वाढ होते, असे अनेक गैरसमज बटाट्याच्या बाबतीत समजले जातात. मात्र हा बटाटा आपल्या आरोग्याच्या दृष्टीने किती गुणकारी आहे\nअयोग्य आहार आरोग्यासाठी हानीकारक .\nआपण दररोज जो आहार घेतो, त्या आहारामध्ये अशा कित्येक गोष्टी आहेत ज्या सेवन केल्याने आपले आरोग्य खराब होते. त्यामुळे आरोग्याला नुकसान पोहचते. 1.हॉटेलमधील पॅक पदार्थ घरी आणून खाण्याची\nसाधारणपणे आजार झाला की, प्राथमिक अवस्थेत डॉक्टरकडे जाण्याऐवजी मनाने औषधे घेण्याकडे अनेकांचा कल असतो. अशा वेळी व्याधीवर मात करण्यासाठी औषधे घेतली जातात; पण काहीवेळा औषधांची रिअँक्शन येण्याची शक्यता\nवजन कमी करण्यासाठी अनेक अघोरी उपाय केले जातात. आहार अगदी कमी करणं, अतिरेकी व्यायाम, वजन कमी करणार्या गोळ्यांचं सेवन आदी मार्गानं वाढलेलं वजन कमी करण्याचा प्रय▪केला जातो; पण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://punerispeaks.com/tag/bjp-maharashtra/", "date_download": "2020-04-07T17:21:08Z", "digest": "sha1:ILG5AXABR3GDG4LMX5HFU7KEGL2GEY4N", "length": 3949, "nlines": 68, "source_domain": "punerispeaks.com", "title": "BJP Maharashtra Archives - Puneri Speaks", "raw_content": "\nशेतकऱ्यांना कर्जमाफी देताना चुका झाल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांची कबुली..\nशेतकऱ्यांना दिवाळीच्या मुहूर्तावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच्या हस्ते प्रमाणपत्रं वाटून कर्जमाफी करण्��ात आलेली होती. दिवाळीच्या पूर्वी कर्जमाफी मिळावी, अशी लोकांची … Read More “शेतकऱ्यांना कर्जमाफी देताना चुका झाल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांची कबुली..”\nआताचे सरकार माझ्या कष्टकरी शेतकऱ्यांचे राहिलेले नाही – अजित पवार\nवर्धा : उदयोगपतींचे कर्ज माफ करणारे आणि विजय मल्ल्याला परदेशात पळण्यासाठी मदत करणारे हे सरकार माझ्या कष्टकरी शेतकऱ्यांचे राहिलेले नाही. खऱ्या … Read More “आताचे सरकार माझ्या कष्टकरी शेतकऱ्यांचे राहिलेले नाही – अजित पवार”\nभाजपच्याच ट्विटर हँडलवरून चक्क मुख्यमंत्र्यांवरच निशाणा ..\nआज दि. ३ डिसेंबर रोजी सकाळी भाजप च्या वेरीफाइड अकौंट वरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच्याबद्दल एक ट्वीट पोस्ट करण्यात आले. … Read More “भाजपच्याच ट्विटर हँडलवरून चक्क मुख्यमंत्र्यांवरच निशाणा ..”\nजितेंद्र आव्हाड यांच्याकडून बदनामी करणाऱ्या व्यक्तीला मारहाण, आव्हाड यांचे स्पष्टीकरण\nपुणे शहरात संचारबंदी चे नवीन आदेश, शहरातील या भागात संचारास मनाई\nWHO च्या लॉकडाउन वाढणार या व्हायरल मॅसेज मागील सत्यता\nमराठी कविता: मराठी पोरांनी मार्क झुकेरबर्ग ला सुद्धा धुतले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/indias-first-electric-st-bus-shivai-launched-in-mumbai/", "date_download": "2020-04-07T16:29:35Z", "digest": "sha1:57GV4DAXXFZNRWGLY3ZZLRQFALJ2DURO", "length": 9378, "nlines": 151, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates देशातील पहिली इलेक्ट्रिक ST बस ‘शिवाई’ मुंबईत दाखल", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nदेशातील पहिली इलेक्ट्रिक ST बस ‘शिवाई’ मुंबईत दाखल\nदेशातील पहिली इलेक्ट्रिक ST बस ‘शिवाई’ मुंबईत दाखल\nदेशातील पहिली इलेक्ट्रिक एसटी बस ‘शिवाई’ मुंबईत दाखल झाली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्य हस्ते या बसचं लोकार्पण झालंय. या बसमुळे प्रवाशांचा प्रवास सुकर, पर्यावरण पूरक होण्यासोबतच खर्च अटोक्यात येणार आहे.\nST महामंडळाच्या ताफ्यात पहिली इलेक्ट्रिक बस दाखल झाली आहे.\nएकदा चार्ज केल्यानंतर कमीत कमी 300 किलोमीटरचा पल्ला गाठणार आहे.\nया इलेक्ट्रिक बसमुळे प्रवाशांचा प्रवास सुखाचा होणार आहे.\nदोन शहरांमध्ये इलेक्ट्रिक बस धावण्याचा देशातील हा पहिलाच प्रयोग असणार आहे. तो महाराष्ट्राने सुरु केला आहे.\nसुरुवातील ही बस बोरिवली ते स्वारगेट, त्यानंतर पुणे ते नाशिक, पुणे त��� औरंगाबाद, पुणे ते कोल्हापूर या मार्गावर धावणार आहे.\nएकूण दोन टप्प्यांत मिळून 150 बस दाखल होणार आहेत.\nबसची लांबी 12 मीटर असून रुंदी 2.6 मीटर आहे. तर, उंची 3.6 मीटर\nबस चालवण्यासाठी 322 किलो वॅट क्षमतेची लिथिअम आयर्न फॉस्फेटच्या बॅटरीचा वापर\nबसची आसन क्षमता 43+1 इतकी, त्यात पूशबॅक स्वरुपाची आरामदायी आसनं\nCCTV, VTS, प्रवाशांशी संपर्क साधण्यासाठी उद्घोषणा यंत्रणा\nही बस वातानुकुलीत असून 36 किलो वॅट क्षमतेची वातानुकुलीत यंत्रणा लावण्यात आली आहे.\nही बस एका चार्ज केल्यानंतर कमीत कमी 300 किमीचा पल्ला गाठणार आहे.\nबसला चार्च होण्यासाठी 1-5 तासांचा कालावधी लागेल.\nइलेक्ट्रीक बसमुळे प्रदूषणात घट होणार\nशिवाईचा खर्च ‘शिवशाही’पेक्षा अधिक तर ‘शिवनेरी’पेक्षा कमी असेल.\nPrevious चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची गळा चिरून हत्या\nNext ‘आमचा फुटबॉल होऊ देणार नाही’, प्रकाश आंबेडकर यांचा काँग्रेसवर हल्लाबोल\nकोरोनावरून निलेश राणे यांची मुख्यमंत्र्यांवर टीका\nकोरोनाच्या प्रादुर्भावामुळे कल्याण-डोंबिवलीत ‘हा’ निर्णय\nतबलिगी मरकजच्या कार्यक्रमात गेलेल्यांना मुंबई मनपाचा इशारा\nकोरोनावरून निलेश राणे यांची मुख्यमंत्र्यांवर टीका\nकोरोनाच्या प्रादुर्भावामुळे कल्याण-डोंबिवलीत ‘हा’ निर्णय\nतबलिगी मरकजच्या कार्यक्रमात गेलेल्यांना मुंबई मनपाचा इशारा\nमला चर्चेला न बोलावणं हा औरंगाबाद, हैदराबादचा अपमान- ओवैसी\nदिल्लीच्या तबलिगी मरकजबद्दल रोज TV वर दाखवायची गरज काय\nकोरोनामुळे मानसिक आजारात वाढ\nलॉकडाऊनच्या घोषणेनंतर कंडोमच्या खरेदीत २५ टक्क्यांनी वाढ\nटॉयलेट पेपरसाठी महिलांमध्ये हाणामारी, Social Media वर व्हिडिओ व्हायरल\nCorona Virus चा कहर, पाळीव प्राणी होत आहेत बेघर\n‘या’ शिवमंदिरात भाविकांसोबत घडतो अद्भूत चमत्कार\nदुहेरी हत्याकांडाने वर्धा हादरलं\nNirbhaya Case : निर्भयाच्या आरोपींना एकाच वेळी फाशी, ‘संर्घषाला अखेर यश’ – आशा देवी\nनराधम बापाचं आपल्या मुलीच्याच 12 वर्षीय मैत्रिणीशी अभद्र कृत्य\nमहिलांच्या डब्यात हस्तमैथुन करणाऱ्याला बेड्या\nसमलिंगी संबंधांत अडथळा, पत्नीने केला पतीचा खात्मा\nकोरोनावरून निलेश राणे यांची मुख्यमंत्र्यांवर टीका\nकोरोनाच्या प्रादुर्भावामुळे कल्याण-डोंबिवलीत ‘हा’ निर्णय\nतबलिगी मरकजच्या कार्यक्रमात गेलेल्यांना मुंबई मनपाचा इशारा\nमला चर्चेला न बोलावणं हा औरंगाबाद, हैदराबादचा अपमान- ओवैसी\nदिल्लीच्या तबलिगी मरकजबद्दल रोज TV वर दाखवायची गरज काय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.americasportsfloor.com/mr/pvc-sports-goods-test-report/", "date_download": "2020-04-07T18:28:57Z", "digest": "sha1:QRFSDXVLOWRO3QQYPN55L7GCFZ45NLLR", "length": 4476, "nlines": 166, "source_domain": "www.americasportsfloor.com", "title": "", "raw_content": "पीव्हीसी क्रीडा माल चाचणी अहवाल - शिजीयाझुआंग Yichen प्लॅस्टिक मजला कंपनी, लिमिटेड\nघन बॅक सह पीव्हीसी व्यावसायिक मालिका\nपीव्हीसी व्यावसायिक-श्रम, विश्राम, मालिका\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nपीव्हीसी क्रीडा माल चाचणी अहवाल\nपीव्हीसी क्रीडा माल चाचणी अहवाल\nशिजीयाझुआंग Yichen क्रीडा प्लॅस्टिक मजला कंपनी, लिमिटेड\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\nकसे क्रीडा प्लास्टिक फ्लोरिडा निवडा ...\nआज प्लास्टिक फ्लोअरिंग जगभरातील प्रकाश शरीर सजावटीचे साहित्य एक नवीन प्रकार आहे. तो अतिशय लोकप्रिय आहे ...\nकोणत्या कंपनीच्या पीव्हीसी खेळ ...\nपीव्हीसी क्रीडा मजला पीव्हीसी सामुग्री वापरून क्रीडा जमिनीवर खास विकसित मजला एक प्रकारचा आहे. विशेष, तो जनसंपर्क आहे ...\n© कॉपीराईट - 2010-2018: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%88", "date_download": "2020-04-07T17:35:16Z", "digest": "sha1:APZUTQIWR23DGF6H6JOBODW35LOXGLUP", "length": 1824, "nlines": 42, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "जुलै महिना - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n(जुलै या पानावरून पुनर्निर्देशित)\n<< जुलै २०२० >>\nसो मं बु गु शु श र\n३ ४ ५ ६ ७ ८ ९\n१० ११ १२ १३ १४ १५ १६\n१७ १८ १९ २० २१ २२ २३\n२४ २५ २६ २७ २८ २९ ३०\nजुलै हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील सातवा महिना आहे.\nग्रेगरियन दिनदर्शिकेतील महिने व दिवस\nLast edited on १८ डिसेंबर २०१६, at १८:५३\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.fikarnot.online/Encyc/2020/2/5/Corona-virus-effect-good-bye-video-viral-.html", "date_download": "2020-04-07T16:45:51Z", "digest": "sha1:ONW4TEOYCZRN6AMNJMPUXDKWMPLEPKN3", "length": 3119, "nlines": 7, "source_domain": "www.fikarnot.online", "title": " कोरोना व्हायरस : चीनी आजी आजोबांचा हा ‘गुडबाय’ व्हिडियो होतोय व्हायरल - Fikarnot", "raw_content": "कोरोना व्हायरस : चीनी आजी आजोबांचा हा ‘गुडबाय’ व्हिडियो होतोय व्हायरल\nकोरोना व्हायरस ने चीन आणि एक���णच जगात मोठ्या प्रमाणात भिती निर्माण केली आहे. कोरोनामुळे चीन येथील हजारो लोकं जीवन आणि मृत्युशी झुंझ देत आहेत. कोरोनामुळे मोठ्या प्रमाणात मृत्यु झाले आहेत, तर चीन येथील नागरिकांचा जीव यामुळे धोक्यात आहे. चीनच्या वुहान या ठिकाणी सर्वात जास्त नुकसान झाले आहे. या सर्व घडामोडींमध्ये चीनच्या एका रुग्णालयातील या आजी आजोबांचा एक व्हिडियो व्हायरल झाला आहे, जो बघून कुणाचेही डोळे पाणावतील.\nया व्हिडियोमध्ये साधारण ८० + वयातील एक जोडपं दिसतंय, ज्यामध्ये दोघेही कोरोना व्हायरसमुळे आजारी आहेत. कदाचित यानंतर ते कधीच भेटणार नाहीत, अशी परिस्थिती यामध्ये दिसतेय. हा व्हिडियो आयसीयू मधील आहे, असे म्हटल्या जात आहे, मात्र याबाबत कोणतीही पुष्टी झालेली नाही.\nकोरोनामुळे आजारी पडलेल्या भारतीयांना भारत सरकार चीनहून भारतात आणण्याच्या प्रयत्नात आहेत. भारताने एअरलिफ्ट करून तेथील भारतीय नागरिकांना वाचवून भारतात आणले आहे. इथे आल्यानंतर त्यांनी पूर्ण तपासणी करण्यात आली आहे. आता पर्यंत चीनमध्ये कोरोना व्हायरस मुळे सुमारे ५०० लोक मृत्युमुखी पडले आहेत. तर २४ हजार हून अधिक लोक कोरोना व्हायरस ने आजारी आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/category/feature-story/", "date_download": "2020-04-07T17:46:14Z", "digest": "sha1:BAYWBLHC2AWNXTAJMSHICEJWRF4PKA75", "length": 11291, "nlines": 189, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates feature story Archives |", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nलॉकडाऊनदरम्यान ३५ कुटुंबियांना पोलिसांनी पुरवला किराणा माल\nकोरोनाने सर्वाना घरी बसण्यास भाग पाडले,मात्र ज्यांचे हातावरचे पोट आहे त्यानीं काय करायचे\nआता विज्ञानाच्या पुस्तकात कोरोनावर धडा\nकोरोना हे आता जागतिक संकट बनलं आहे. आता त्याचा धडाच पाठ्यपुस्तकात असणार आहे. या रोगाबद्दल…\nCorona Virus : कशी असेल ताळेबंदी\nCorona Virus चं संकट वाढत असल्याचं पाहून अखेर राज्य शासनाने ताळेबंदीचा निर्णय घेतला आहे. मात्र…\nकोरोना रुग्णांचे कपडे, पांघरूणं धुवायला परिटांचा नकार\nसंदेश कान्हु, जय महाराष्ट्र न्यूज, यवतमाळ यवतमाळ शासकीय रुग्णालयात 3 रुग्ण कोरोना विषांणूनी ग्रासलेले आहेत….\n‘लॉक डाऊन’ म्हणजे काय\nसध्या महाराष्ट्रात Corona Virus च्या प्रादुर्भावाच्या दुसऱ्या टप्प्यावर पोहोचला आहे. त्यामुळे सरकार सावध झालं असून,…\n न�� मीटर, ना वीज कनेक्शन; बिल मात्र 1 लाख 11 हजार 520 रुपये\nशेतकऱ्यांना महावितरणकडून कसा त्रास दिला जातो याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. इंदापूर तालुक्यातील भोडणी…\nसिंदिया आणि बंडाची परंपरा\nज्योतिरादित्य सिंदिया यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपची वाट धरली आहे, त्यामुळं पुन्हा एकदा सिंदिया आणि…\nमराठी ज्योतिरादित्य सिंदिया राहतात 400 खोल्यांच्या राजमहालात\nशिंदे आणि होळकर या सरदारांबद्दल इतिहासात आपण वाचलंच आहे. त्यांपैकीच शिंदे हे ग्वाल्हेर येथे शाही…\n‘येथे’ स्मशानात खेळतात धुळवड, ते ही चितेच्या भस्माची उधळण करत\nहोळी आणि धुळवड म्हणजे रंगांची उधळण, धम्माल आणि आनंद… ओले रंग, कोरडे रंग अशा विविध…\n‘येथे’ चक्क स्मशानात साजरी होते होळी\nमानवी शरीराला हानिकारक असलेल्या गुटखा, सिगरेट, तंबाखूच्या व्यसनाने आजची तरुण पिढी पोखरून काढली आहे. सामाजिक…\n‘सतीचा चाफा’… श्रद्धाळू ग्रामस्थांची अजब प्रथा\nदेवाच्या चरणी भाविक नेहमीच श्रद्धेपोटी फुलं वाहतात. मात्र पुण्यानजीकच्या टिटेघर या गावात एक वेगळीच प्रथा…\n‘जय महाराष्ट्र Impact’: 73 वर्षं अंधारात असणाऱ्या लखमापूर गावात 1 आठवड्यात पोहोचली वीज\nलखमापुर गावात स्वतंत्र्याच्या 73 वर्षांनंतरही वीज पोहोचली नसल्याची बातमी ‘जय महाराष्ट्र’ने दाखवताच महावितरणने त्याची दखल…\n‘विराट’ चं वजन 1500 किलो\nतब्बल 1500 किलो वजनाचा रेडा आपण पाहिलाय का असे महटल्यास आपल्याला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल….\n तरुणाची वडिलांना अनोखी श्रद्धांजली\nखडकवासला येथील तरुणाची वडिलांना अनोखी श्रद्धांजली वाहिली आहे. दुर्गम भागातील एक घर सैरऊर्जेने त्याने प्रकाशमय…\n‘आधार’च्या घोळाने अडवली कर्जमाफीची वाट\nएकनाथ चौधरी, जय महाराष्ट्र न्यूज, वर्धा राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेच्या दोन याद्या जाहीर…\nकोरोनावरून निलेश राणे यांची मुख्यमंत्र्यांवर टीका\nकोरोनाच्या प्रादुर्भावामुळे कल्याण-डोंबिवलीत ‘हा’ निर्णय\nतबलिगी मरकजच्या कार्यक्रमात गेलेल्यांना मुंबई मनपाचा इशारा\nमला चर्चेला न बोलावणं हा औरंगाबाद, हैदराबादचा अपमान- ओवैसी\nदिल्लीच्या तबलिगी मरकजबद्दल रोज TV वर दाखवायची गरज काय\nकोरोनामुळे मानसिक आजारात वाढ\nलॉकडाऊनच्या घोषणेनंतर कंडोमच्या खरेदीत २५ टक्क्यांनी वाढ\nटॉयलेट पेपरसाठी महिलां��ध्ये हाणामारी, Social Media वर व्हिडिओ व्हायरल\nCorona Virus चा कहर, पाळीव प्राणी होत आहेत बेघर\n‘या’ शिवमंदिरात भाविकांसोबत घडतो अद्भूत चमत्कार\nदुहेरी हत्याकांडाने वर्धा हादरलं\nNirbhaya Case : निर्भयाच्या आरोपींना एकाच वेळी फाशी, ‘संर्घषाला अखेर यश’ – आशा देवी\nनराधम बापाचं आपल्या मुलीच्याच 12 वर्षीय मैत्रिणीशी अभद्र कृत्य\nमहिलांच्या डब्यात हस्तमैथुन करणाऱ्याला बेड्या\nसमलिंगी संबंधांत अडथळा, पत्नीने केला पतीचा खात्मा\nकोरोनावरून निलेश राणे यांची मुख्यमंत्र्यांवर टीका\nकोरोनाच्या प्रादुर्भावामुळे कल्याण-डोंबिवलीत ‘हा’ निर्णय\nतबलिगी मरकजच्या कार्यक्रमात गेलेल्यांना मुंबई मनपाचा इशारा\nमला चर्चेला न बोलावणं हा औरंगाबाद, हैदराबादचा अपमान- ओवैसी\nदिल्लीच्या तबलिगी मरकजबद्दल रोज TV वर दाखवायची गरज काय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/ganesh-immersion-related-death-toll-rises-to-26/", "date_download": "2020-04-07T17:16:41Z", "digest": "sha1:5P23J55YN2FY4ZFHJ7WIPR6R52WUEC4A", "length": 17215, "nlines": 176, "source_domain": "policenama.com", "title": "गणेश विसर्जनावेळी मरण पावलेल्यांची संख्या वाढली, २६ जणांनी गमावले प्राण", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nCoronavirus : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत…\nCoronavirus Lockdown पुणे शहरातील ‘त्या’ परिसरातील मेडिकलची दुकाने,…\nCoronavirus : ‘काम करताना किंचाळण्याची गरज नसते, शांतपणे परिस्थिती कंट्रोल करता…\nगणेश विसर्जनावेळी मरण पावलेल्यांची संख्या वाढली, २६ जणांनी गमावले प्राण\nगणेश विसर्जनावेळी मरण पावलेल्यांची संख्या वाढली, २६ जणांनी गमावले प्राण\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन\nराज्यात गणेश विसर्जन करताना १६ जणांचा बुडून मृत्यू झाल्याची आकडेवारी उपलब्ध झाली होती. मात्र, या संख्येत आता आणखी वाढ झाली असून विसर्जन करताना बुडून मृत्यू पावलेल्यांची संख्या आता २६ वर पोहोचली आहे. मुंबईतील घाटकोपरच्या अशोक नगरमध्ये विसर्जन मिरवणुकीमध्ये अमित वर्मा (२४) याचा मिरवणुकीत नाचताना मृत्यू झाला. त्याला राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले, परंतु तेथे दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.\nपुण्यात देहुगाव येथे इंद्रायणी नदीत बुडून एका १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. अहमदनगरमध्ये संगमनेर येथे प्रवरा नदीत विसर्जनावेळी दोन तरुण वाहून गेले. त्यापैकी एकाला वाचवण्यात आले आहे, तर नीरव जाधव बेपत्ता असल्याचे सांगण्यात आले. अमरावतीच्या वरुड तालुक्यात खदानीत विसर्जनासाठी उतरलेल्या राहुल नेरकर याचा बुडून मृत्यू झाला. तर साताऱ्यातील माहुली गावाजवळील कृष्णा नदीत बुडून दोघांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. सोलापुरातही एकाचा विसर्जनादरम्यान मृत्यू झाला आहे. भंडारा जिल्ह्य़ातील पवनी तालुक्यातील सिंगोरी येथील मामा तलावात घटविसर्जनासाठी गेलेल्या दोन मुलांचा बुडून मृत्यू झाला. वैभव संभा आडे (१४) आणि संकेत कविंद्रकुमार कन्नाके (१५) अशी त्यांची नावे आहेत.\nउत्तर महाराष्ट्रात सहा तरुणांचा बुडून मृत्यू झाला. त्यात जळगावमधील चार आणि नाशिकमधील दोन युवकांचा समावेश आहे. चेतनानगर येथील महाविद्यालयीन विद्यार्थी चेतन बोराडे याचा वालदेवी नदीत बुडून मृत्यू झाला. विसर्जनासाठी नदीत उतरलेल्या चेतनला पाण्याचा अंदाज आला नाही. तो गाळात रुतल्याने त्याचा मृत्यू झाला. दिंडोरी तालुक्यातील जालखेड येथे पाझर तलावात बुडून विनोद खराटे (१५) याचा बुडून मृत्यू झाला. जळगाव जिल्ह्य़ात अविनाश कोळी (२०, सुप्रीम कॉलनी, जळगाव) या तरुणाचा तलावात बुडून मृत्यू झाला. भुसावळ तालुक्यात तापी नदीत नितीन मराठे (३२, ऑर्डनन्स फॅक्टरी, दर्यापूर शिवार) याचा, तर जामनेर तालुक्यातील पळासखेडे बुद्रुक येथे मनीष दलाल या तरुणाचा नदीत बुडून मृत्यू झाला. भडगाव येथील लाडकूबाई माध्यमिक विद्यामंदिरमधील दहावीचा विद्यार्थी प्रफुल्ल पाटील (वलवाडी, भडगाव) याचाही नदीत बुडून मृत्यू झाला. जालना येथील मोती तलावात विसर्जनावेळी अमोल रणमुळे, निहाल चौधरी (वय २६) आणि शेखर भदनेकर (वय २०) यांचा बुडून मृत्यू झाला. मूर्ती पाण्यात नेत असताना हे तिघेही मूर्ती खाली दबले गेल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. जुन्नर तालुक्यात कावळ पिंपरी येथे पाच मुले बुडाली होती. त्यापैकी तिघांचा बुडून मृत्यू झाल्याचे सूत्रांनी सांगितले. बुलडाण्यातील शेलगावमध्ये विसर्जनासाठी धरणात उतरलेल्या महादेव ताकतोडे आणि पुरुषोत्तम सोळाके यांचा बुडून मृत्यू झाला, तर दोन जण जखमी झाले.\n‘डिजे’ लावून गणपतीला निरोप देणाऱ्या ८० गणेश मंडळावर गुन्हे दाखल\nमुंबईत गणपती विसर्जनासाठी भांडुप येथील भांडुपेश्वर तलावात उतरलेल्या यज्ञेश मळेकर (३२) याचा बुडून मृत्यू झाला. भांडुपच्या भवानी नगर परिसरात राहणा��ा यज्ञेश रात्री दोनच्या सुमारास इतर जीवरक्षकांसोबत गणेश विसर्जनासाठी तलावात उतरला होता. एका ठिकाणी त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला.\nपोलिसांनी घरफोड्या टोळीच्या आवळल्या मुसक्या\nयोजनांच्या अंमलबजावणीवर भर द्या, मुख्यमंत्र्यांचा निवडणूक कानमंत्र\nCoronavirus : आवाज ऐकून कोविड – 19 चे लक्षण सांगणारे अॅप तयार, असे करणार काम\nCoronavirus : जमातीमधील लोक दिल्लीत कुठे-कुठे फिरले, पोलीस करणार तपास, सरकारने दिले…\nCoronavirus : बारामतीतील ‘त्या’ कोरोनाबाधिताच्या कुटुंबातील आणखी दोघांचा…\n50 पेक्षा जास्त वय असलेल्या कैद्यांच्या सुटकेचा आदेश देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा…\nCoronavirus Lockdown : महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाची हायव्होल्टेज बैठक, लॉकडाऊनसह 5…\nCoronavirus Lockdown : विनाकारण फिरणाऱ्यांना वाशी पोलिसांकडून ‘लाठीचा…\nऐश्वर्या रॉयचा ‘तो’ सिनेमा जो कधी रिलीज झालाच…\nCOVID-19 : प्रसिद्ध अभिनेता पूरब कोहलीसह पूर्ण कुटुंबाला…\n‘रामायण’ आणि ‘शक्तीमान’नंतर आता…\n‘लॉकडाऊन’मध्ये अर्जुन कपूर करतोय डेटवर जाण्याची…\nअभिनेत्री तमन्ना भाटीयानं सांगितलं चमकदार केसांचं…\nCOVID-19 ची लक्षणं दिसल्यानंतर अभिनेत्री जोया मोरानी…\nCoronavirus : मुंबईत वाढला धोका 24 तासांत आढळले 57…\n‘कोरोना’ विरूध्दची लढाई खुपच मोठी, ‘ना…\nSBI चा 44 कोटी ग्राहकांना झटका बचत खात्याच्या व्याज दरात…\nCoronavirus : आवाज ऐकून कोविड – 19 चे लक्षण सांगणारे…\nCoronavirus : जमातीमधील लोक दिल्लीत कुठे-कुठे फिरले, पोलीस…\nCoronavirus : बारामतीतील ‘त्या’ कोरोनाबाधिताच्या…\nऐश्वर्या रॉयचा ‘तो’ सिनेमा जो कधी रिलीज झालाच…\nCoronavirus : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर राज्य…\nCOVID-19 : प्रसिद्ध अभिनेता पूरब कोहलीसह पूर्ण कुटुंबाला…\n स्कूल-कॉलेज, धार्मिक कार्यक्रमांवर पूर्णपणे…\n‘रामायण’ आणि ‘शक्तीमान’नंतर आता…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nSBI चा 44 कोटी ग्राहकांना झटका बचत खात्याच्या व्याज दरात ‘कपात’\n‘लॉकडाउन’ बाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे…\n‘कोरोना’ व्हायरसनं संक्रमित झालेले ‘ब्रिटिश’चे…\n‘आमच्यासाठी देश प्रथम, जिथं गरज असेल तिथं करणार मदत’,…\n पुण्यातील पिंपर���मध्ये 72 डॉक्टर, नर्स ‘क्वारंटाईन’\n‘रामायण’वरील ‘त्या’ प्रश्नावरून ‘कृष्ण’ नितीश भारद्वाज यांनी केला सोनाक्षीचा…\n‘क्वारंटाइन’ सेंटरबाबत ‘वादग्रस्त’ प्रतिक्रिया, थेट आमदाराला अटक\nबिहार : 7 वर्षापासून जेलमध्ये होता बंद, कुटुंबानं विचार केला मुलाचा मृत्यू झाला, कोरोनामुळं भेटला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathi.aarogya.com/%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF/%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B7%E0%A4%95-%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A8/%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%9C%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%87.html", "date_download": "2020-04-07T16:44:24Z", "digest": "sha1:L4RHXBYK6D2JJ4PM6OISBUC7VTWKXOUZ", "length": 23696, "nlines": 178, "source_domain": "www.marathi.aarogya.com", "title": "आहार सुधारणे / वजन कमी करणे - आरोग्य.कॉम - मराठी", "raw_content": "\nपोषक पदार्थ आणि अन्न\nकोड - पांढरे डाग\nपोषक पदार्थ आणि अन्न\nआहार सुधारणे / वजन कमी करणे\nआहार सुधारणे / वजन कमी करणे\nसुखवस्तू भारतीयांच्या आहारात सामान्यतः खालील दोष आढळतात\n१. हिरव्या भाज्या, सलाद, फळं यांचं प्रमाण कमी.\n२. धान्यातील कोंडा (ब्रान) काढून पांढरं स्वच्छ धान्याचं पिठ (मैदा) किंवा तांदूळ वापरणं.\n३. वरील १ व २ मुळे फयबर व अँटीऑक्सीडंट व्हिटामिन कमी.\n४. सच्यरेटेड फॅटचं प्रमाण अधिक, तूप दुध-दही, अंडी व मांसाहार हे सच्यरेटेड फॅटचं प्रमुख स्त्रोत.\n५. मिठाई व तळलेले पदार्थ अधिक. तळलेले पदार्थ वजन तर वाढवतातच शिवाय तळताना तेलात ट्रान्सफॅटी ऍसिड्स निर्माण होतात. जे कॅन्सर निर्मिती करतात.\n६. ओमेगा ३ फॅटी ऍसिड्चं प्रमाण कमी.\nआपला आहार योग्य करण्यासाठी व वजन कमी करण्यासाठी मला आढळलेली काही उपयुक्त माहिती व युक्त्या अशा\n१. वजन किती असावं वजनाच्या टेबल्सवरून इच्छित वजन ठरवू नये. ते तख्ते बहुदा जुन्या माहितीवर आधारित आहेत, जेव्हा बॉडी मास इंडेक्स २५ ते ३० सुरक्षित मानला जात होता. वजन किती असावं हे ठरवण्याचे तीन मापदंड\nबॉडी मास इंडेक्स १८ ते २१ असावा.\nवेस्ट / हिप रेश्यो ०.८५ किंवा कमी असावा.\nतुमचं वजन २५ व्या वर्षी जितकं असेल तितकचं कायम ठेवावं. या आधारावर आपलं इच्छित वजन ठरवावं.\n२. शरीरातील चरबी वाढून वजन वाढतं ते ‘खाणं जास्त, श्रम कमी’ या असंतुलनामुळे. हे असंतुलन बदलवलं की वजन कमी होतं.\n३. केवळ आहार नियंत्रणाने थोड्या काळापर्यंत वजन नियंत्रण होतं. कायम नियंत्रणासाठी शरीराचे स्नायू वाढवणं आवश्यक आहे. स्नायू वाढवले, की शरीरातील भट्टी जास्त जोरात जळते. त्यामुळे शरीरातील फॅट लवकर कमी होतं. स्नायू वाढवण्यासाठी व्यायाम आवश्यक आहे. अशा प्रकारे व्यायाम आहार नियंत्रण दोन्ही हवे.\n४. चालणं हा उत्कृष्ट व्यायाम आहे. रोज किमान ३ ते ४ कि.मी. चालावं. वजन कमी करण्यासाठी जास्त चालणं आधिक उपयोगी.\n५. शरीरातील १ किलो फॅटमधून ८००० कॅलरीज निघतात. व्यायामानं रोज ३०० कॅलरीज जाळल्यास महिन्याभरात ३०० / ३० ९००० कॅलरीज म्हणजे जवळपास दर महिन्याला १ किलो वजन कमी होईल (आहार न वाढवल्यास)\n६. कॅलरीज जाळण्यासाठी रोज चाला\nचालण्याची गती वाढल्यास प्रति मिनिट जास्त कॅलरीज जळतात. रमत गमत डोलत चालू नका. भरभर, गतीने चाला ब्रिस्क किंवा एरोबिक वॉक घ्या.\nघरकाम करा. पुरूषांनाही उपयोगी - शेती किंवा बगिच्यात काम करा.\n७. चरबी वाढवणारे सर्वात महवाचे दोन अन्नघटक फॅटस व साखर. फॅट्समध्ये ९ कॅलरीज असतात. शिवाय श्रम करून त्या कॅलरीज वापरल्या नाहीत तर खालेल्या फॅटची ९७ टक्के चरबी बनते. साखर किंवा गोड कार्बोहायड्रेट्समधे प्रतिग्रॅम ४ कॅलरिज असतात. प्रोटीन, व्हिटामिन, फायबर नसतात. त्यामुळे त्यांना ‘पोकळ कॅलरीज’ म्हणतात.\n८. लहानपणापासून आपल्याला बक्षीस म्हणून, आनंदाचा प्रसंग म्हणून गोड व फॅट असलेल्या मिठाया खायला देऊन मनाला व जिभेला या स्वीट-फॅट जोडगोळीची सवय लागते. स्वीट-फॅटची आवड ही व्यसनासारखीच असते. त्याची आस निर्माण होते. निव्वळ गोड किंवा निव्वळ फॅट फार खाता येत नाही. स्वीट-फॅटची जोडी केली की खूप जास्त खाता येते, खाल्ली जाते. शिवाय लठ्ठ लोकांना फॅट जास्त आवडतात. विषचक्रच\n९. हृदयरोग झालेल्यांनी कोलेस्टिरॉल कमी करण्यासाठी आपल्या आहारातील फक्त १० टक्के कॅलरीज फॅटमधून मिळवाव्या. रोज किती फॅट खाता येईल. व त्यातील किती सच्युरेटेड फॅट खाता येईल हे प्रकरण ७.५ मध्ये दिलं आहे.\n१०. हृदयरोग नसणार्यांनी किंवा कोलेस्टिरॉल १५० मि.ग्रॅ. पेक्षा अधिक वाढलेलं. नसणार्यांनी फॅट इतकं मर्यादित करण्याची गरज नाही. पण तरी आहारातील फॅट कमी ठेवल्याने वजन व कोलेस्टिरॉल वाढणार नाही. सर्व प्रकारचे फॅट्स धरून एकूण कॅलरीज पैकी २० टक्केच्या वर कॅलरीज फॅटद्वारा मिळू नयेत. ११. तेल, लोणी, तूप, चीज, यातील फॅट दिसतंच. पण दुध व दुधाचे पदार्थ, मिठाई, चॉकलेट, आईसक्र��म, अंडी, मांस, मासोळी, तळलेले पदार्थ, शेंगदाण्याचे पदार्थ यात देखील भरपूर फॅट असतं.\n१२. घरातील सर्व व्यक्ती मिळून एका महिन्याला किती तेल वापरायचं हा हिशोब करून तेवढंच तेल घरात आणावं. शेंगदाणा किंवा तीळ, सनफ्लावर व सरसो/मोहरी तेलाचं समप्रमाण मिश्रण वापरावं. स्वयंपाकघर सांभाळणार्या व्यक्तीने तेलाचं मासिक कोट्यातून दर आठवड्याचं राशन काढून तेवढं तेल आठवडाभर पुरवावं.\n१३. फॅटवरची ही मर्यादा लहान मुलांसाठी नाही. त्यांची वाढ होत असल्याने त्यांना अधिक कॅलरीज हव्यात, पण मुलांना लहान वयात जे खाण्याची सवय लागेल तीच आवड आयुष्यभर टिकणार, हे लक्षात घेऊन स्वीट-फॅट खाण्याच्या सवयी लावू नये.\n१४. घरात तळलेले पदार्थ किंवा मिठाईचे गोड पदार्थ आठवड्यातून एकदा यापेक्षा अधिक वेळा बनवू नयेत किंवा बाजारातून आणू नयेत.\n१५. फायबर काढलेले प्रोसेस्ड फूड्स, बेकरी प्रॉडक्टस, फास्ट फूड्स बाजारात खूप मिळतात. यांचा वापर टाळावा.\n१६. मूंग, मटकी यासारख्या डाळी अंकुरित करून त्या जेवणात वापराव्या.\n१७. जेवणाच्या सुरूवातीस मुख्य अन्नाने सुरवात न करता ताटात फक्त अंकुरीत डाळी, सूप, सलाद, गाजर, काकडी असल्या गोष्टी वाढाव्या.\nत्या खाऊन झाल्यानंतरच मुख्य अन्न वाढावं. त्यामुळे आपोआपच मुख्य अन्न फार खाता येत नाही. उपाशी न राहता देखील डायेटिंग करता येतं.\nदिवसातून दोनदा खूप पोट भरून खाल्ल्याने (शरीरामधे अन्नाचं परिवर्तन शुगरमध्ये होत असल्याने) रक्तात शुगरचा पूर निर्माण होतो. त्याऐवजी दिवसातून ४-५ वेळात पसरून खाल्ल्याने रक्तातील कोलेस्टिरॉल देखील कमी होतं.\n१९. दोन जेवणांच्या मध्ये खरी भूक लागल्यास गोड खाऊ नये. गोड खाल्ल्यानंतर ताबडतोब रक्तातील शूगर वाढते व २ तासांनी ती झपाट्याने कमी होते.(रिबाऊँड हायपोग्लायसिमिया) त्यामुळे पुन्हा गोड खाण्याची इच्छा होते.\n२०. मधल्या काळात खाण्यासाठी भाजलेले फूटाणे (सालीसकट), मुरमुरे, लाह्या, अंकुरित डाळी, गाजर, टमाटे, काकडी, स्किम्ड दुधाचं ताक असले पदार्थ वापरावे.\n२१. मनावरील ताण किंवा काळजी असली की त्या काळजीच्या विचारांपासून पळवाट म्हणून आपण उगाच खातो. भूक नसली तरी मनाला ‘काही तरी’ खाण्याची आठवण होते. आपली खरी भुक ओळखायला शिकणं, हा पुनर्शिक्षणाचा भाग आहे. शिवाय ताण, काळजी कमी करण्यासाठी उपाय करावे.\n२२. पिठातील कोंडा, तांदळावरील ल���लसर साल, डाळींची साल, बटाट्यावरील साल काढू नका. त्यातील तांदूळ पॉलीश केलेला चकचकीत पांढरा वापरू नका. त्यातील फायबर निघून गेलेलं असतं. ब्रेड ही कोंड्यासकटच पिठाची - म्हणजे ब्राऊन ब्रेड- वापरावी.\n२३. फळाचे रस (ज्यूस) प्याल्यामुळे (फायबर काढून टाकून फळातली निव्वळ शुगर पोटात गेल्याने) रक्तात शुगरचा पूर निर्माण होतो. त्याऐवजी पूर्ण फळं खाणं अधिक चांगलं.\n२४. मेथीचे दाणे अंकुरित करून किंवा भूकटी करून जेवणापूर्वी २ चमचे खावे त्याने शूगरचा पूर कमी. शिवाय कोलेस्टिरॉल देखील कमी होतं. मात्र काही जणांना गॅसेस होऊ शकतात.\n२५. तेलाचा वापर स्वयंपाकात कमी व्हावा म्हणून निर्लेप सारखी भांडी वापरा.\n२७. आपलं वजन, बॉडीमास इंडेक्स, वेस्ट-हिप रेश्यो, ब्लड शुगर व कोलेस्टिरॉल नियमितपणे मोजा व ती माहिती टिपून ठेवा.\nपोषक पदार्थ आणि अन्न\nमानसिक ताणतणावात आहार - पोषणाचं स्थान\nएडस् ग्रस्तांचा आहार कसा असावा\nआहार सुधारणे / वजन कमी करणे\nजीवनसत्वे (व्हिटामीन्स) आणि खनिज पदार्थ(मिनरल्स)\nस्थूलमानाने आहाराची व्याख्या करायची झाली तर जगण्यासाठी बाहेरून आपण आत ज्या वस्तू घेतो त्याला आहार म्हणतात. आहाराबद्दलच्या शास्त्रीय महितीचा बहुतांशी अभावच आढळतो, पुढे वाचा…\nआरोग्य म्हणजे सुदृढता असणे किंवा सुरळीतता असणे. सुदृढता, सुरळीतता आहे किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी मार्गदर्शन करणे हा या वेबसाईटचा प्रयत्न आहे. आरोग्य.कॉम ही भारतातील आरोग्य विषयक माहिती पुरवण्यात सर्वात अग्रेसर असणा-या वेबसाईट्सपैकी एक आहे. या आरोग्यविषयक माहिती पुरवणा-या साईट्स म्हणजे डॉक्टर नव्हेत. पण आरोग्याविषयी पुरक माहिती व उपचारांचे वेगवेगळे माध्यम उपलब्ध करुन देणारी प्रगत यंत्रणा आहे. या साईटच्या गुणधर्मांमुळे इंटरनेटचा वापर करणा-यांमधे आरोग्य.\n» आमच्या सर्व समर्थन गट पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nआमच्या बातमीपत्राचे सदस्यत्व घ्या\nआरोग्य संबंधित नवीन माहिती मिळवा.\nआरोग्य.कॉम ही भारतातील एक आरोग्याविषयीची आघाडीची वेबसाईट आहे. ह्या वेबसाईटवर तुम्हाला आरोग्याविषयी जवळ जवळ सर्व वैद्यकीय आणि सर्वसामान्य माहिती मिळण्यास मदत होईल असे विभाग आहेत.\nहे आपले संकेतस्थळ आहे, यात सुधारण्याकरिता आपले काही प्रस्ताव किंवा प्रतिक्रीया असतील तर आम्हाला जरुर कळवा, आम्ही आमचे सर्वोत्तम देण���याचा प्रयत्न करू\n“माझे नाव पुंडलिक बोरसे आहे, मला आपल्या साइट मुळे फार उपयुक्त माहिती मिळाली म्हाणून आपले आभार व्यक्त करण्यासाठी ईमेल पाठवीत आहे.\nकॉपीराईट © २०१६ आरोग्य.कॉम सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.htwindsolarpower.com/mr/video/", "date_download": "2020-04-07T16:51:02Z", "digest": "sha1:SODWX2KDDJR3VTQFCT5KD5SDB7C2MCNL", "length": 4321, "nlines": 174, "source_domain": "www.htwindsolarpower.com", "title": "व्हिडिओ - निँगबॉ हैतीयन होल्डिंग गट कंपनी, लिमिटेड", "raw_content": "आम्ही 1983 पासून जागतिक वाढत मदत\nवारा सौर संकरित प्रणाली\nऔद्योगिक वारा झोतयंत्र 10kw-50kw उत्पादन\nसूक्ष्म वारा झोतयंत्र 100-1000W उत्पादन\n5kw उत्पादन 1kw- निवासी वारा पाणी\nपी ग्रीड बद्ध इन्व्हर्टर\nवारा ग्रीड टाय इन्व्हर्टर\nवारा सौर संकरीत चार्जर नियंत्रक\nवारा सौर संकरीत ग्रीड टाय इन्व्हर्टर\nशीट मेटल छप्पर माउंट\nचे हसे करणे वायर टॉवर\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nव्यावसायिक रचना आणि पी सौर ऊर्जा आणि वारा-सौर संकरित प्रणाली मध्ये उत्पादन.\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\n© कॉपीराईट - 2010-2018: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "http://www.mahanayakonline.com/category/%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%80-%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97/", "date_download": "2020-04-07T17:25:55Z", "digest": "sha1:TNFQH6I5TECMIRW5T4VV7MIQU2TJ63ZW", "length": 21162, "nlines": 331, "source_domain": "www.mahanayakonline.com", "title": "कृषी उद्योग", "raw_content": "\nडावी आघाडी आणि इतर\nNarendra Modi : किसान सन्मान निधी योजनेचा शुभारंभ एक कोटी शेतकऱ्यांना लाभ\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा शुभारंभ झाला. पंतप्रधानांनी यावेळी…\nAurangabad Crime : पाण्याच्या टँकरने बालकाला चिरडले, सिल्लेखान्यात सकाळी घडली घटना\n#CoronaVirusUpdate : जालना शहरातील ६५ वर्षीय महिला कोरोनाबाधित\n#CoronaVirusUpdate : दिलासादायक : १७ हजारांपैकी १५ हजार नमुने निगेटिव्ह , राज्यातील रुग्णांची संख्या ८६८ : राजेश टोपे\n#CoronaVirusUpdate : दिवसभरात आढळले ६९३ नवे रुग्ण , तर ३० जणांचा मृत्यू\n#CoronaVirusEffect : दुनिया : मुलाची झोप होत नव्हती म्हणून त्याने थेट शेजारच्या पाच जणांना ठोकले ….\nBalu Patel on एक्झिट पोल्सचा शेअर मार्केटवर धमाका : सेन्सेक्स १३०० अंकांनी उसळला\nBalu Patel on बुलढाण्यात टँकर आणि व्हॅन भीषण अपघातात दोन चिमूल्यांसह १३ जणांचा मृत्यू, दोन जण जखमी\nBalu Patel on Good News : अखेर मान्सून अंदमानात दाखल, यंदा सरासरीपेक्षा जास्त मान्सून , शेतकऱ्यांना यंदाच्या मौसमात मिळू शकतो दिलासा\nkirti Gade on गोडसे देशभक्त : मतांसाठी प्रयत्न करणाऱ्या नेत्यांना जबाबदारीची जाणीव नाही : अर्जुन कपूर\nMahanayak News Updates on भारतीय हद्दीत कराचीमार्गे आलेले ‘ते’ विमान पाकचे नव्हे जाॅर्जीयाचे…\nडावी आघाडी आणि इतर\nAurangabad Crime : पाण्याच्या टँकरने बालकाला चिरडले, सिल्लेखान्यात सकाळी घडली घटना\n#CoronaVirusUpdate : जालना शहरातील ६५ वर्षीय महिला कोरोनाबाधित\n#CoronaVirusUpdate : दिलासादायक : १७ हजारांपैकी १५ हजार नमुने निगेटिव्ह , राज्यातील रुग्णांची संख्या ८६८ : राजेश टोपे\n#CoronaVirusUpdate : दिवसभरात आढळले ६९३ नवे रुग्ण , तर ३० जणांचा मृत्यू\n#CoronaVirusEffect : दुनिया : मुलाची झोप होत नव्हती म्हणून त्याने थेट शेजारच्या पाच जणांना ठोकले ….\n#CoronaVirusUpdate : धक्कादायक : मुख्यमंत्र्यांच्या “मातोश्री”ला कोरोना सुरक्षा कवच, जसलोक आणि वोखार्ट हॉस्पिटलला लावले सील….\n#CoronaVirusEffect : विरोधी पक्षांच्या नेत्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सचे निमंत्रण नसल्याने खा . ओवैसी यांनी अशी डागली तोफ \n#CoronaVirusUpdate : मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत , खासदारांबरोबरच राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान यांच्याही पगारात कपात करण्याचा निर्णय…\n#CoronaVirusEffect : लॉकडाऊनच्या संदर्भात फिरणारा ” तो ” मॅसेज पूर्णतः फेक …\n#CoronaVirusEffect : घाटी रुग्णलयातील ब्रदरला कोरोना, आरोग्य कर्मचाऱ्यांना पी पी ई कीट, सॅनिटायझर, मास्क, ग्लोज देण्याची मागणी\nPrakash Ambedkar : ” एक बार जो कमिटमेंट कर दि, तो फिर वो अपने आप कि भी नही सूनते \nना ना करते प्यार तुम्हीसे कर बैठे …\nसीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर , उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण पाच टक्क्यांनी वाढले\nLoksabha 2019 : गेल्या पाच वर्षातील मोदींचे ” विश्व भ्रमण “आणि खर्च किती झाला भूतान ते दक्षिण कोरिया\nWorlds Happiest Countries Report : देश रसातळाला जातोय आणि सत्ताधारी “चौकिदार- चौकिदार” खेळताहेत \nAurangabad : औरंगाबादसह “एमआयएम”ला हव्यात दोन जागा : आ. इम्तियाज जलील\nAbout Mahanayak : महानायक ऑनलाईन आणि आपण …\nNews Updates : गल्ली ते दिल्ली : एक नजर : महत्वाच्या बातम्या #Top 21 News\nSharad Pawar : आमची भूमिका संघविरोधीच, प्रकाश आंबेडकरांना पवारांचे आमंत्रण\nलोकसभा २०१९ : प्रकाश आंबेडकरांनी विषय संपवला, स्वतंत्र लढणार\nAurangabad Crime : पाण्याच्या टँकरने बालकाला चिरडले, सिल्लेखान्यात सकाळी ��डली घटना\n#CoronaVirusUpdate : जालना शहरातील ६५ वर्षीय महिला कोरोनाबाधित\n#CoronaVirusUpdate : दिलासादायक : १७ हजारांपैकी १५ हजार नमुने निगेटिव्ह , राज्यातील रुग्णांची संख्या ८६८ : राजेश टोपे\n#CoronaVirusUpdate : दिवसभरात आढळले ६९३ नवे रुग्ण , तर ३० जणांचा मृत्यू\n#CoronaVirusEffect : दुनिया : मुलाची झोप होत नव्हती म्हणून त्याने थेट शेजारच्या पाच जणांना ठोकले ….\n#CoronaVirusUpdate : धक्कादायक : मुख्यमंत्र्यांच्या “मातोश्री”ला कोरोना सुरक्षा कवच, जसलोक आणि वोखार्ट हॉस्पिटलला लावले सील….\n#CoronaVirusEffect : विरोधी पक्षांच्या नेत्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सचे निमंत्रण नसल्याने खा . ओवैसी यांनी अशी डागली तोफ \n#CoronaVirusUpdate : मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत , खासदारांबरोबरच राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान यांच्याही पगारात कपात करण्याचा निर्णय…\n#CoronaVirusEffect : लॉकडाऊनच्या संदर्भात फिरणारा ” तो ” मॅसेज पूर्णतः फेक …\n#CoronaVirusEffect : घाटी रुग्णलयातील ब्रदरला कोरोना, आरोग्य कर्मचाऱ्यांना पी पी ई कीट, सॅनिटायझर, मास्क, ग्लोज देण्याची मागणी\nInformation On Demand Subscription अभिव्यक्ती अर्थकारण आपलं सरकार आरोग्य उद्योग-व्यापार काँग्रेस-राष्ट्रवादी किन्नर विश्व कृषी उद्योग कॉलेज कट्टा क्रीडा खानदेश गल्ली ते दिल्ली गीत -संगीत गुन्हेगारी घात -अपघात डावी आघाडी आणि इतर तंत्रज्ञान तरुणाई दुनिया न्यायालय पुणे भाजप -शिवसेना भारत मनोरंजन मराठवाडा महाप्रहार महाराष्ट्र महिला विश्व मुंबई राजकारण रोजगार वंचित बहुजन आघाडी विचित्र विश्व विदर्भ विविधा शासकीय बातम्या शिक्षण संपादकीय साहित्य- कला -संस्कृती सिनेमा -नाटक सोशल मिडिया स्तंभलेख स्पर्धा परीक्षा\nAurangabad Crime : पाण्याच्या टँकरने बालकाला चिरडले, सिल्लेखान्यात सकाळी घडली घटना\n#CoronaVirusUpdate : जालना शहरातील ६५ वर्षीय महिला कोरोनाबाधित\n#CoronaVirusUpdate : दिलासादायक : १७ हजारांपैकी १५ हजार नमुने निगेटिव्ह , राज्यातील रुग्णांची संख्या ८६८ : राजेश टोपे\n#CoronaVirusUpdate : दिवसभरात आढळले ६९३ नवे रुग्ण , तर ३० जणांचा मृत्यू\n#CoronaVirusEffect : दुनिया : मुलाची झोप होत नव्हती म्हणून त्याने थेट शेजारच्या पाच जणांना ठोकले ….\n#CoronaVirusUpdate : धक्कादायक : मुख्यमंत्र्यांच्या “मातोश्री”ला कोरोना सुरक्षा कवच, जसलोक आणि वोखार्ट हॉस्पिटलला लावले सील….\nAurangabad Crime : पाण्याच्या टँकरने बालकाला चिरडले, सिल्लेखान्यात सकाळी घडली घटना April 7, 2020\n#CoronaVirusUpdate : जालना शहरा���ील ६५ वर्षीय महिला कोरोनाबाधित April 7, 2020\n#CoronaVirusUpdate : दिलासादायक : १७ हजारांपैकी १५ हजार नमुने निगेटिव्ह , राज्यातील रुग्णांची संख्या ८६८ : राजेश टोपे April 6, 2020\n#CoronaVirusUpdate : दिवसभरात आढळले ६९३ नवे रुग्ण , तर ३० जणांचा मृत्यू April 6, 2020\n#CoronaVirusEffect : दुनिया : मुलाची झोप होत नव्हती म्हणून त्याने थेट शेजारच्या पाच जणांना ठोकले …. April 6, 2020\nInformation On Demand Subscription अभिव्यक्ती अर्थकारण आपलं सरकार आरोग्य उद्योग-व्यापार काँग्रेस-राष्ट्रवादी किन्नर विश्व कृषी उद्योग कॉलेज कट्टा क्रीडा खानदेश गल्ली ते दिल्ली गीत -संगीत गुन्हेगारी घात -अपघात डावी आघाडी आणि इतर तंत्रज्ञान तरुणाई दुनिया न्यायालय पुणे भाजप -शिवसेना भारत मनोरंजन मराठवाडा महाप्रहार महाराष्ट्र महिला विश्व मुंबई राजकारण रोजगार वंचित बहुजन आघाडी विचित्र विश्व विदर्भ विविधा शासकीय बातम्या शिक्षण संपादकीय साहित्य- कला -संस्कृती सिनेमा -नाटक सोशल मिडिया स्तंभलेख स्पर्धा परीक्षा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AC%E0%A5%A9%E0%A5%AA", "date_download": "2020-04-07T17:56:29Z", "digest": "sha1:QGONBUO4VYAIJIGBZD5KTG5INHEK32H7", "length": 6003, "nlines": 225, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. १६३४ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १६ वे शतक - १७ वे शतक - १८ वे शतक\nदशके: १६१० चे - १६२० चे - १६३० चे - १६४० चे - १६५० चे\nवर्षे: १६३१ - १६३२ - १६३३ - १६३४ - १६३५ - १६३६ - १६३७\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\nजून २० - चार्ल्स इमॅन्युएल, सव्हॉयचा राजा.\nफेब्रुवारी ९ - मुराद चौथा, ऑट्टोमन सम्राट.\nइ.स.च्या १६३० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या १७ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या २ र्या सहस्रकातील वर्षे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ०८:५५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%B7%E0%A4%A3_%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%87", "date_download": "2020-04-07T17:59:55Z", "digest": "sha1:4H34YYC5Q2BX3JGH3PNUTHXTADE2HOPR", "length": 11801, "nlines": 310, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:पद्मभूषण पुरस्कारविजेते - विकिपीडिया", "raw_content": "\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► भार्गवराम विठ्ठल वरेरकर (१ क, १ प)\n\"पद्मभूषण पुरस्कारविजेते\" वर्गातील लेख\nएकूण १८६ पैकी खालील १८६ पाने या वर्गात आहेत.\nबडे गुलाम अली खान\nयश पाल (शिक्षणतज्ज्ञ )\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १३ फेब्रुवारी २०२० रोजी १२:४९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/jejuri-news-about-sm-deshmukh/", "date_download": "2020-04-07T15:50:11Z", "digest": "sha1:6PIDDO745JILYWVDHQLUW34NDUR7JOO5", "length": 19741, "nlines": 178, "source_domain": "policenama.com", "title": "जेजुरी : एस. एम. देशमुख यांना 'आचार्य अत्रे' पुरस्कार प्रदान | jejuri news about sm deshmukh | policenama.com", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nCoronavirus : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत…\nCoronavirus Lockdown पुणे शहरातील मेडिकलची दुकाने, हॉस्पीटल वगळून इतर सर्व जीवनावश्यक…\nCoronavirus : ‘काम करताना किंचाळण्याची गरज नसते, शांतपणे परिस्थिती कंट्रोल करता…\nजेजुरी : एस. एम. देशमुख यांना ‘आचार्य अत्रे’ पुरस्कार प्रदान\nजेजुरी : एस. एम. देशमुख यांना ‘आचार्य अत्रे’ पुरस्कार प्रदान\nजेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन (संदीप झगडे) – पत्रकार संरक्षण कायदा झाल्यानंतही महाराष्ट्रात पत्रकारावरील हल्ल्यांच्या घटना कमी झालेल्या नाहीत त्यामुळे या कायद्याची कडक आणि कठोर अंमलबजावणी व्हावी अशी मागणी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त आणि पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे प्रमुख एस.एम.देशमुख यांनी केली आहे.\nपत्रकार संरक्षण कायदा व्हावा यासाठी मोलाचे योगदान दिल्याबद्दल पुरंदर तालुका पत्रकार संघाच्यावतीने एस.एम.देशमुख यांचा सोमवारी माजी मंत्री दादसाहेब जाधवराव यांच्या हस्ते आचार्य अत्रे पत्रकारिता पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला त्यावेळी देशमुख बोलत होते.\nआपल्या भाषणात देशमुख पुढे म्हणाले, सतत बारा वर्षे संघर्ष केल्यानंतर राज्यात 8 डिसेंबर 2019 रोजी पत्रकार संरक्षण कायदा लागू झाला खरा पण त्याची व्य��स्थित अंमलबजावणी होताना दिसत नसल्याने हल्लायंच्या घटना पुन्हा वाढल्या आहेत.मुंबईत गेल्या आठ दिवसात दोन पत्रकारांवर हल्ले झाले.\nपोलिसांनीच केलेल्या हल्ल्यांची दखल गृहमंत्र्यांना घ्यावी लागली आणि संबंधित पोलिस अधिकार्यास निलंंबित केले गेले. परवा अकोल्यातही दोन पत्रकारांवर हल्ले झाले आहेत.मात्र हल्ले झाल्यानंतर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हे दाखल होताना दिसत नाहीत.पोलीस त्यासाठी टाळाटाळ करतात त्यामुळं कायदा होऊनही त्याची व्यवस्थित अंमलबजावणी होत नसल्याने पत्रकारांवरील हल्ल्यांच्या घटना पुन्हा वाढल्या आहेत.\nमुख्यमंत्र्यांनी याकडे लक्ष देऊन पत्रकारावर हल्ला झाल्यानंतर संरक्षण कायद्याखाली गुन्हा दाखल करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी देशमुख यांनी केली आहे.त्यासाठी आपण लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ असेही देशमुख यांनी स्पष्ट केले आहे. आचार्य अत्रे यांच्या नावाचा,आचार्य अत्रे यांच्या गावात आणि आचार्य अत्रे याचं नाव असलेल्या सभागृहात माझा सन्मान होतोय हा माझ्या आयुष्यातील सर्वोच्च आनंदाचा क्षण असल्याचे स्पष्ट करून देशमुख यांनी आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत पत्रकारांसाठी काम करीत राहण्याचं वचन यावेळी उपस्थित पत्रकारांना दिले.\nसासवड हे आचार्य अत्रे याचं जन्मगाव आहे.असं असतानाही सासवडमध्ये आचार्य अत्रे यांचं भव्य स्मारक झालेलं नाही ही अत्यंत दुःखद गोष्ट असून सासवडमध्ये अत्रे याचं भव्य स्मारक व्हावं यासाठी पुढील काळात मराठी पत्रकार परिषद प्रयत्न कऱणार असल्याची ग्वाही देशमुख यांनी दिली.मराठी पत्रकार परिषद आणि सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाच्या सततच्या पाठपुराव्यामुळं सिंधुदुर्ग नगरीत बाळशास्त्री जांभेकर याचं भव्य स्मारक उभं राहतंय त्याच धर्तीवर सासवड येथे आचार्य अत्रे याचं स्मारक व्हावं अशी अपेक्षा देशमुख यांनी व्यक्त केली.\nआचार्य अत्रे हे मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष होते.1950 मध्ये बेळगावमध्ये झालेल्या मराठी पत्रकार परिषदेच्याअधिवेशनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. अध्यक्षपदावरून बोलताना पत्रकारांवर होणारे हल्ले आणि पत्रकारांचा विविध पध्दतीनं आवाज बंद करण्याचा होत असलेला प्रयत्न हा मुद्दा त्यानी उपस्थित केला होता मात्र या घटनेला 70 वर्षे झाल्यानंतरही पत्रक���रांवरचे हल्ले थांवावेत यासाठी पत्रकारांना लढे उभारावे लागत आहेत हे समाजस्वास्थ्यासाठी बरे नाही, समाजातील सुजाण मंडळींनी देखील माध्यमांच्या मुस्कटदाबीकडे कानाडोळा करून चालणार नाही कारण माध्यमांचा आवाज बंद झाला तर लोकशाहीच धोक्यात येईल असा इशारा देशमुख यांनी दिला.\nयावेळी स्थानिक आमदार संजय जगताप यांचाही सत्कार कऱण्यात आला. आपल्या भाषणात त्यांनी आचार्य अत्रे यांचं भव्य स्मारक व्हावं यासाठी आपण प्रयत्न करू असे आश्वासन दिले. अत्रे सभागृहाच्या परिसरात मोठी जागा उपलब्ध आहेत तेथेच हे स्मारक व्हावं यासाठी आपण प्रयत्न करू अशी ग्वाही त्यांनी दिली. पत्रकारांचे इतर प्रश्न सभागृहात मांडून त्यांना न्याय मिळवून देण्याचाही आपण प्रयत्न करू असे आश्वासन त्यांनी दिले.\nआपल्या भाषणात दादासाहेब जाधवराव यांनी पत्रकारांनी जनतेचा आवाज बणून त्याना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करावा, निःपक्ष, निर्भिड पत्रकारिता करावी अशी सूचना केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक काळे यांनी केले. यावेळी परिषदेचे कार्याध्यक्ष शरद पाबळे, विभागीय सचिव बापुसाहेब गोरे, यांचीही भाषणं झाली. जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर आणि पुरंदर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष नाना भोंगळे तसेच जिल्ह्यातून आलेले पत्रकार मोठ्या संख्येनं उपस्थित होते.\nजामिया हिंसाचार : दिल्ली पोलिसांकडून ‘चार्जशीट’ दाखल, शरजील इमामवर ‘गंभीर’ आरोप\n नातेवाईकांसह 16 जणांनी केला चिमुकलीवर बलात्कार, 8 वर्षीय मुलीचा मृत्यू\nCoronavirus Lockdown पुणे शहरातील मेडिकलची दुकाने, हॉस्पीटल वगळून इतर सर्व जीवनावश्यक…\nCoronavirus Lockdown : पुण्यात सील केलेल्या ‘त्या’ परिसरांमध्ये…\nपुण्यातील ‘हा’ परिसर 100 % सील, 14 एप्रिलपर्यंत आदेश लागू, जाणून घ्या\nलॉकडाऊनमध्ये थेट ‘फेसबुकवर’ दारूच्या ‘जाहिराती, पिंपरी-चिंचवड…\nCoronavirus : ‘कोरोना’मुळं आणखी तिघांचा मृत्यू, पुण्यातील मृतांचा आकडा 8…\nपुणे : मास्क न लावता विनाकारण फिरणार्यांना न्यायालयानं सुनावली 3000 रूपये दंडाची…\nऐश्वर्या रॉयचा ‘तो’ सिनेमा जो कधी रिलीज झालाच…\nCOVID-19 : प्रसिद्ध अभिनेता पूरब कोहलीसह पूर्ण कुटुंबाला…\n‘रामायण’ आणि ‘शक्तीमान’नंतर आता…\n‘लॉकडाऊन’मध्ये अर्जुन कपूर करतोय डेटवर जाण्याची…\nअभिनेत्री तमन्ना भाटीयानं सांगितलं चमकदार केसांचं…\nमतदारसं��ात दररोज दोन वेळेचे जेवण पुरविणारा ‘देव’…\nCoronavirus Lockdown : ‘कोरोना’च्या रूग्णांची…\nReliance Jio पडतंय मागे, ‘या’ कंपन्यांच्या…\nगुन्हे शाखेनं ‘हे’ 26 प्रश्न, मौलाना सादकडून…\nCoronavirus : बारामतीतील ‘त्या’ कोरोनाबाधिताच्या…\nऐश्वर्या रॉयचा ‘तो’ सिनेमा जो कधी रिलीज झालाच…\nCoronavirus : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर राज्य…\nCOVID-19 : प्रसिद्ध अभिनेता पूरब कोहलीसह पूर्ण कुटुंबाला…\n स्कूल-कॉलेज, धार्मिक कार्यक्रमांवर पूर्णपणे…\n‘रामायण’ आणि ‘शक्तीमान’नंतर आता…\n‘लॉकडाऊन’मध्ये अर्जुन कपूर करतोय डेटवर जाण्याची…\n50 पेक्षा जास्त वय असलेल्या कैद्यांच्या सुटकेचा आदेश देण्यास…\nCoronavirus Lockdown : महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाची…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nCoronavirus : बारामतीतील ‘त्या’ कोरोनाबाधिताच्या कुटुंबातील आणखी…\nWorld Health Day : जर तुमचं वय 50 च्या वर आहे तर मग खाण्यात…\n‘लॉकाडाऊन’मुळं वडिल सलीम खानपासून दूर ‘भाईजान’…\n… म्हणून अमृतानं केला होता पतीचा नंबर ब्लॉक\nपुण्यातील ‘हा’ परिसर 100 % सील, 14 एप्रिलपर्यंत आदेश लागू,…\nडार्क ब्लू बिकीनीतील फोटो शेअर करत ‘बेबी डॉल’ सनी म्हणते, ‘गरमीचा 12 वा दिवस’ \nCoronavirus : ‘कोरोना’ला हरवण्यासाठी केजरीवाल यांचा 5T प्लॅन, 1 लाख लोकांची होणार ‘रॅपिड’ टेस्ट\nCoronavirus : 24 तासात चीनमध्ये ‘कोरोना’मुळं एकाचाही मृत्यू नाही, जानेवारी नंतर पहिल्यांदाच झालं असं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.matrubharti.com/nagesh.shewalkar/bites", "date_download": "2020-04-07T17:54:47Z", "digest": "sha1:TMG45SVQH4L6I4Z4YG4BYN5BHAUJP7H6", "length": 18908, "nlines": 364, "source_domain": "www.matrubharti.com", "title": "Quotes, Poems and Stories by Nagesh S Shewalkar | Matrubharti", "raw_content": "\nमी मराठी साहित्यिक आहे. माझी एकोणतीस पुस्तके प्रकाशित आहेत. शेतकरीआत्महत्या करी कादंबरीची तिसरीआव्रुत्ती प्रकाशित आहे.राम शेवाळकर,सचिन तेंडुलकर, बाळासाहेब ठाकरे, सदाशिव पाटील ही चरित्र पुस्तके प्रकाशित आहेत. श्यामच्या छानछान गोष्टी या पुस्तकाची निवड राज्यशासनाने पुरक वाचनासाठी केली असून या पुस्तकाच्या ऐंशी हजार प्रती शासनाने छापून महाराष्ट्रातील प्राथमिक शाळांमध्ये वितरित केल्या आहेत. मी नुकताच मात्रुभारतीला जो���लागेलो असून मात्रुभारतीवर माझी सचिन आणि मी बाप्पा बोलतोय ही पुस्तके प्रकाशित आहेत.\nआजोबा, आजोबा थकलात का\nमामाच्या सदनिकेत दडलात का\nमामाची सदनिका दहाव्या मजल्यावरी\nतिथे दडली आजोबांची स्वारी |\nकुठे रे बाबा तू दडलास\nहवाहवासा वाटे तुझा सहवास\nपण कधी दिसत नाहीस |\nआजोबा उठती सकाळी सकाळी\nवाटे कोवळे ऊन घ्यावे अंगावरी\nरवी न पोहचे दहाव्या मजल्यावरी\nचहूकडे असे शांतता भारी |\nकडक चहा आवडे आजोबाला\nबाईचा चहा अळणी कसा |\nआजोबांना हवी चमचमीत भाजी\nबाई करी गोडचुटुक भाजी\nआजोबांच्या कवळीची कुरकुर |\nआजोबांनी केली मामीकडे तक्रार\nती म्हणे भारी तुमची किरकिर\nमिळेल ते खा गुमानं\nसांभाळून रहा मुकाट्यान |\nआजोबाला आला मामीचा राग नेलं गाऱ्हाणं मामाकडं\nतो म्हणे ही म्हातारपणीची सोंगं मिळेल त्यात माना समाधान\nकरू नका वायफळ बडबड\nउगी नका वाढवू टेंशन\nजगूया मिळेल ते खाऊन\nयेता बोलावणे करू वैकुंठी प्रयाण तस्सेच, आजोबा म्हणती हसून\nफ्लॅट क्रमांक ११०,वर्धमान वाटिका\nफेज ०१, क्रांतिवीर नगर लेन ०२\nसंचेती शाळेजवळ थेरगाव पुणे\n#KVYOTSAV -2 पाऊस आणि ललना \nभुलवती खेळवती आस लावती\nप्रसंगी दडी मारून बसती |\nजाता त्यांचा रूसवा काढाया\nहसत नाहीत दिसत नाहीत\nदुरून डोंगर साजरे दिसती |\nया या म्हणता येत नाहीत\nदुरावा क्षणात नाहीसा करती |\nजलधारा बघा कशा कोसळती\nललनेच्या प्रेमा येई भरती\nकंटाळा ना बघा कुणा येई\nसृष्टी सारी आनंदे डोलू लागे |\nक्षणभरात होती निष्ठुर दोघे\nअंधार पसरे चोहीकडे |\nललनेसंगे चाले न तेही\nवर्धमान वाटिका फेज ०१,\nक्रांतिवीर नगर लेन ०२,\nसंचेती शाळेजवळ थेरगाव, पुणे ४११०३३\n=====सांग बा डाक्टरा =====\nझाली किती तरी वर्षे\nयेतो डाक्टरा तुझ्या दारी\nऊन असो थंडी असो वा पाऊस\nचुकवत नाही कधी तुझी वारी |\nयेई ज्या ज्या दिवशी\nनित्य नवा आजार सांगशी\nआणि सांगशी पथ्यापथ्य भारी\nभराभरा औषधी लिहून देशी |\nसर्दी डोकेदुखी नि अंगदुखी\nही तर नित्याचीच दुखणी\nकधी देशी आयुर्वेद औषधी\nतर कधी आलोपॅथी महागडी\nकरीत गेलो तू सांगशील ते\nतेल ही सोडले तूप ही सोडले\nतिखट आंबट हद्दपार केले\nजेवणात मग तथ्य काय उरले\nघेऊन मिञ रोग सोबतीला\nनयनी म्हणे मोत्यागत बिंदू आला\nदोन्ही नयना कृत्रिमतेचा उजाळा\nचाळिशी गाठता गाठता बघा\nकशी साथ दाढांनी सोडली\nडाळ ही वर्ज्य झाली\nपित्त कसे नेहमी खवळलेले\nचहा सुटला सोडली कॉफी\nआवडे ��े जे ते सारे सोडले\nफ्रिजचे पाणी केंव्हाच पळवले\nसाथीला आली जीवघेणी आव\nहंगामी फळांची आवड भारी मज\nसांगितले बघ तू कसे\nपेरू नाही खायचा, खाऊ नको बोर\nआवडती फळे बघ गेली दूर\nकेळीकडे पाहू नका ढुंकून\nकालच आला एक नवा पाहुणा\nनाव त्याचे गोंडस म्हणे मुतखडा\nपालक टमाटे जाऊन ताटी कडू कारली\nरोग औषधे पथ्य यांची\nझाली यादी हातभर लांब\nऔषधी डब्बे गोळ्यांची पाकिटं\nयांनी भरली माझी कपाटं\nपथ्यापथ्याने जीवन झाले बकाल\nप्रकटले डोकी अकाली टक्कल\nलढवू कोणती सांग आता शक्कल\nरोग औषधे पथ्य यासवे\nप्रत्येक वेळी धाडी बा तज्ज्ञांकडे\nतुझ्यासंगे भरले खिसे अनेकांचे\nबा डाक्टरा विनवणी तुज एक\nसांग आता निर्वाणीचं एक\nखाऊ तरी काय रोज रोज\nअपथ्याची यादी दे एकच एक\nआता थकलो पुरता नागवलो\nअशा कशा चक्रव्यूहात अडकलो\nकरू नकोस माझा अभिमन्यू\nबा डाक्टरा हीच विनवणी तुजशी ||\nवर्धमान वाटिका फेज ०१\nक्रांतिवीर नगर लेन ०२, संचेती शाळेजवळ थेरगाव, पुणे ४११०३३\nगॅस दरवाढीने झाली जनता ञस्त |\nकंपनीने युक्ती शोधली मस्त |\nनेमुनी गॅसबाला मदमस्त |\nटाक्या पोहोचू लागल्या घरोघर |\nटाकी घेऊन येता टंचपोर|\nदरवाढीचा ग्राहकांस पडला विसर|\nटाकी घेऊन येता खांद्यावर |\nलालेलाल झाला चेहरा सुंदर |\nपाहूनी चेहरा घामाने डबडबलेला ह्रदयाचा ठोका कसा चुकला\nपाहूनी मनमोहक अदा खास\nहात लावताना टाकीस |\nश्वासात मिसळता श्वास | हसू फुटले यजमानास |\nकेला इशारा जाता जाता |\nदेईन माझी सारी मालमत्ता |\nघरी आहे मी एकटाच आत्ता |\nमारू प्रेमाच्या खुल्लमखुल्ला बाता|\nहसून म्हणाली ती बाला|\nहोईल आनंद फार मजला|\nकाळजी मज तुझी प्रेमवीरा|\nकशी सांभाळशील कवळी शूरवीरा|\nनागेश सू. शेवाळकर, फ्लॅट क्रमांक 110 वर्धमान वाटिका,\nफेस 01, क्रांतिवीर नगर लेन 02\nसंचेती शाळेजवळ थेरगाव पुणे\n'स्वराज्यसूर्य शिवराय' ह्या माझ्या चरित्रात्मक कादंबरीचा सातवा भाग मातृभारती या लोकप्रिय संस्थेच्या वतीने प्रकाशित झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाचा परिचय, त्यांच्या पराक्रमाचे वर्णन, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, गनिमी कावा, धाडस, साहसी- जीवाला जीव लावणारे सवंगडी, शत्रूला सळोकीपळो करून सोडणारी नीती अशा सर्व बाबींवर प्रकाश टाकण्याचा, परिचय करून देण्याचा मी प्रयत्न केला आहे.\nशेकडो वर्षे झाली परंतु श्री शिवाजी महाराजांची लोकप्रियता आजही तशीच आहे, उत्तरोत्तर ती वाढते आहे. शिवराय हे महाराष्ट्रातील जनतेचे दैवत आहे. सिनेमा, नाटक, कथा,कादंबरी, चरित्र, पोवाडे, गाणी इत्यादी कुठल्याही प्रकारचे वर्णन समोर येताच शिवभक्त क्षणभर थांबतो, पाहतो, ऐकतो, गुणगुणतो, भक्तीभावाने महाराजांना वंदन करून मगच पुढे जातो.शिवराय ही व्यक्तीरेखा जनसामान्यांच्या ह्रदयात घर करून आहे. आबालवृद्धांना आवडणारे, भावनारे अनेक प्रसंग शिवरायांच्या जीवनात आले होते. मग तो अफजलखानाचा वध असो, शाहिस्तेखानाची फजिती असो, आग्र्याहून चातुर्याने करुन घेतलेली सुटका असो, पावनखिंडीतील बाजीप्रभूचा पराक्रम असो, मुरारबाजीचे साहस असो, प्रतापराव गुजर यांचे जगावेगळे धाडस असो ... अशा शेकडो घटना आजही शिवभक्तांना मंत्रमुग्ध करतात.\nजिजाऊ.... शिवरायांच्या मातोश्री. शिवरायांच्या जीवनात धाडसाचे, पराक्रमाचे, स्वराज्य निर्मितीचे बीजांकुरण करताना, शिवरायांना धीर देणाऱ्या, मार्गदर्शन करणाऱ्या अशा या आऊसाहेब. अनेकांनी शिवरायांच्या जीवनावर लिहिले आहे. मीही मला जमेल तसे लिहितो आहे. जवळपास पंचवीस भाग होण्याची शक्यता आहे.\nश्री महेंद्र शर्मा जी, अनुजाजी आणि मातृभारती संस्थेच्या सर्व संबंधित व्यक्तींनी मला संधी दिली त्यामुळेच मी शिवरायांसारख्या राष्ट्र पुरुषावर, युग पुरुषावर लिहू शकलो. वाचकांनीही प्रकाशित झालेल्या सातही भागांचे चांगले स्वागत केले आहे. सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद. आभारी आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.pandharpurlive.com/2020/03/Maratha-Arakshan.html", "date_download": "2020-04-07T15:50:08Z", "digest": "sha1:ZL4FGCSMH62SKH77CUUDMYVPPAGIVMMR", "length": 12844, "nlines": 89, "source_domain": "www.pandharpurlive.com", "title": "मराठा आरक्षण- आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात १७ मार्चपासून अंतिम सुनावणी - Pandharpur Live", "raw_content": "\nपंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल\nमराठा आरक्षण- आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात १७ मार्चपासून अंतिम सुनावणी\nमराठा आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात १७ मार्चपासून अंतिम सुनावणी सुरू होणार असून या याचिकांवर पाच सदस्यीय घटनापीठापुढे सुनावणी घेण्याची मागणी करण्यात आली आहे.\nमराठा आरक्षणासाठी न्यायालयीन लढा देणारे आर. आर. पाटील फाऊंडेशनचे अध्यक्ष विनोद पाटील यांनी यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.\nराज्यघटनेत��ल कलम १४५(३) नुसार या याचिका पाच सदस्यीय पीठाकडे वर्ग करण्याची विनंती पाटील यांनी न्यायालयास केली आहे. आरक्षणाची टक्केवारी ५० हून अधिक ठेवता येणार नाही, असे घटनापीठाचे निर्बंध आहेत. याचिकांमध्ये राज्यघटनेतील कलम ३३८(ब), ३४२(अ),१५, १६ आदीं तरतुदींच्या संदर्भात मराठा आरक्षणाला आव्हान देण्यात आले आहे.\nत्यामुळे घटनापीठापुढेच सुनावणी व्हावी, असे अर्जात नमूद करण्यात आले आहे. मराठा आरक्षण न्यायालयात टिकविण्यासाठी राज्य सरकारने योग्य ती काळजी घ्यावी व आम्हीही मराठा आरक्षणासाठी भक्कमपणे बाजू मांडू, असे विनोद पाटील यांनी सांगितले.\nश्री. भगवान गणपतराव वानखेडे (मुख्य संपादक)(सोशल मिडीया महामित्र, महाराष्ट्र शासन)(सोलापूर जिल्हाध्यक्ष- पत्रकार संरक्षण समिती) मोबाईल- 8149624977 Whatsup- 8308838111 .\nसंतापजनक... पोटच्या मुलींवरच प्राचार्य असलेल्या बापाने केला बलात्कार\nपंढरपूर लाईव्ह ऑनलाईन- बापलेकींच्या नात्याला काळीमा फासणारी संतापजनक घटना बीड जिल्ह्यात घडल्याचे समोर आले आहे. प्राचार्य असलेल्या बापा...\nपुणे विभागात आज सायंकाळपर्यंत ८५ पॉझिटिव्ह रूग्ण... स्थलांतरित मजुरांसाठी प्रशासनातर्फे ९७ तर साखर कारखान्यामार्फत ५४२ कॅम्प सुरू -विभागीय आयुक्त डॉ.दिपक म्हैसकर\nपंढरपूर Live - 1) पुणे विभागामध्ये पुणे शहरामध्ये कोरोना सांसर्गिक रुग्णसंख्येमध्ये आज दि. 02/04/2020 ( दुपारी 2.00 वाजेपर्यत सद्यस्थिती...\nधारदार शस्त्राने वार करत भावानेच केला भावाच्या हत्येचा प्रयत्न... पंढरपूर तालुक्यातील खळबळजनक घटना\nपंढरपूर लाईव्ह- पंढरपूर तालुक्यातील विटे येथे भावानेच भावाच्या पोटावर धाारदार शस्त्राने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजन...\nसंचारबंदीचे उल्लंघन करणार्यांवर पंढरपूर तालुका पोलिसांनी उगारला दंडुका... कासेगावात पकडला 31 हजारांचा गुटखा व तंबाखुजन्य पदार्थ...\nतालुक्यातील अनेकांवर विविध गुन्हे दाखल पंढरपूर लाईव्ह- राज्यात संचारबंदी लागू असतानाही या संचारबंदीचे उल्लंघन करणार्या अनेकांवर पं...\nआता शाळांनाही करा पाच दिवसांचा आठवडा- सुप्रिया सुळे\nपंढरपूर लाईव्ह ऑनलाईन- राज्यातील शासकीय कार्यालयासाठी पाच दिवसांचा आठवडा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याप्रमाणे शाळांनाही पाच दि...\nमुलांना जीवे मारण्याची धमकी देत विवाहीत महिलेवर वारंवार बलात्कार... पंढरपूर तालुक्यातील निंदणीय घटना\nपंढरपूर लाईव्ह वृत्त- पंढरपूर तालुक्यातील शिरढोण येथील एका पारधी समाजातील महिलेचा पती जेलमध्ये असताना सदर महिलेस, \"तुझ्या मुलांना ...\nखळबळजनक-पंढरपूर तालुक्यातील चळे येथे वीज महावितरणच्या कर्मचा-याला कोयत्याने मारहाण\nPandharpur Live : पंढरपूर तालुक्यातील चळे येथे आकडे टाकुन होणारी वीज चोरी थांबणा-या वीज महावितरणच्या कर्मचा-याला कोयता, काठी व दगडाने ...\nगुरसाळे बंधा-यावर सेल्फी काढताना २ मुलं नदीपात्रात पडली... वाहुन गेलेल्या दोघांचा शोध सुरू\nपंढरपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील भीमा नदीवरील गुरसाळे बंधारा वरून दोन मुले सेल्फी काढण्याच्या नादात चंद्रभागा नदीमध्ये पडून वाहून ...\nपंढरपूर Live- पंढरपूर मंगळवेढा मतदार संघ निकाल अपडेट्स\nपंढरपूर लाईव्ह- पंढरपूर मंगळवेढा विधानसभा निवडणूक मतमोजणी निकाल- तिसऱ्या फेरीअखेर भारतनाना भालके 3160 मतांनी आघाडीवर ४ थी फेरी सुरु ...\nआता शाळांनाही करा पाच दिवसांचा आठवडा- सुप्रिया सुळे\nपंढरपूर लाईव्ह ऑनलाईन- राज्यातील शासकीय कार्यालयासाठी पाच दिवसांचा आठवडा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याप्रमाणे शाळांनाही पाच दि...\nमुलांना जीवे मारण्याची धमकी देत विवाहीत महिलेवर वारंवार बलात्कार... पंढरपूर तालुक्यातील निंदणीय घटना\nपंढरपूर लाईव्ह वृत्त- पंढरपूर तालुक्यातील शिरढोण येथील एका पारधी समाजातील महिलेचा पती जेलमध्ये असताना सदर महिलेस, \"तुझ्या मुलांना ...\nखळबळजनक-पंढरपूर तालुक्यातील चळे येथे वीज महावितरणच्या कर्मचा-याला कोयत्याने मारहाण\nPandharpur Live : पंढरपूर तालुक्यातील चळे येथे आकडे टाकुन होणारी वीज चोरी थांबणा-या वीज महावितरणच्या कर्मचा-याला कोयता, काठी व दगडाने ...\nगुरसाळे बंधा-यावर सेल्फी काढताना २ मुलं नदीपात्रात पडली... वाहुन गेलेल्या दोघांचा शोध सुरू\nपंढरपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील भीमा नदीवरील गुरसाळे बंधारा वरून दोन मुले सेल्फी काढण्याच्या नादात चंद्रभागा नदीमध्ये पडून वाहून ...\nश्री. भगवान गणपतराव वानखेडे (मुख्य संपादक) (सोशल मिडीया महामित्र, महाराष्ट्र शासन) (सोलापूर जिल्हाध्यक्ष- पत्रकार संरक्षण समिती) मोबाईल- 8149624977 Whatsup- 8308838111 श्री.विजयकुमार गायकवाड (उपसंपादक) मोबाईल-7083980165 मुख्य कार्यालय- शिवयोगी मंगल कार्यालय, देशमुख पेट्रोल पंपामागे, लिंक र��ड, श्रीक्षेत्र पंढरपूर, जि.सोलापूर (महाराष्ट्र) ४१३३०४ ई-मेल- livepandharpur@gmail.com Site maintain support By Umesh Tonpe Call 8007773888\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/videos/dhananjay-munde-at-gopinath-gad-after-he-get-elected-as-mla", "date_download": "2020-04-07T17:52:05Z", "digest": "sha1:L6LMTVY754TG3N2BNH4TFHZVIFHD6JTM", "length": 6748, "nlines": 131, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "बीड : आमदार झाल्यानंतर प्रथमच धनंजय मुंडे 'गोपीनाथ गडा'वर", "raw_content": "\nस्पॉट बॉय ते फिल्म लाईन कामगार, 16 हजार कामगारांच्या खात्यात सलमानकडून थेट मदत जमा\nकोरोनाच्या लढाईत चिमुकलेही सरसावले, एकाकडून बक्षिसाचे तर दुसऱ्याकडून पॉकेट मनीतील प्रत्येकी 10 हजार\nआरोग्यमंत्री राजेश टोपे थेट धारावी झोपडपट्टीत, कोरोना नियंत्रण कामाची बारकाईने पाहणी\nबीड : आमदार झाल्यानंतर प्रथमच धनंजय मुंडे 'गोपीनाथ गडा'वर\nस्पॉट बॉय ते फिल्म लाईन कामगार, 16 हजार कामगारांच्या खात्यात सलमानकडून थेट मदत जमा\nकोरोनाच्या लढाईत चिमुकलेही सरसावले, एकाकडून बक्षिसाचे तर दुसऱ्याकडून पॉकेट मनीतील प्रत्येकी 10 हजार\nआरोग्यमंत्री राजेश टोपे थेट धारावी झोपडपट्टीत, कोरोना नियंत्रण कामाची बारकाईने पाहणी\n‘रामायण’चे राम आणि लक्ष्मण फेक अकाउंटने त्रस्त, म्हणाले…\nनागपुरात कोरोनाचा पहिला बळी, मृतदेह आणि अंत्यविधीसाठी तुकाराम मुंढेंची नियमावली\nस्पॉट बॉय ते फिल्म लाईन कामगार, 16 हजार कामगारांच्या खात्यात सलमानकडून थेट मदत जमा\nकोरोनाच्या लढाईत चिमुकलेही सरसावले, एकाकडून बक्षिसाचे तर दुसऱ्याकडून पॉकेट मनीतील प्रत्येकी 10 हजार\nआरोग्यमंत्री राजेश टोपे थेट धारावी झोपडपट्टीत, कोरोना नियंत्रण कामाची बारकाईने पाहणी\n‘रामायण’चे राम आणि लक्ष्मण फेक अकाउंटने त्रस्त, म्हणाले…\nPune Curfew | पुणे पोलिसांचं आणखी एक कडक पाऊल, शहरात 5 ठिकाणी कर्फ्यू लागू\nतब्लिगी जमातने देशाची माफी मागावी, मुस्लिम सत्यशोधक मंडळाची मागणी\nसकाळी नऊ ते अकरा ठरली ‘घातवेळ’, पुण्यात दोन तासात तीन कोरोनाग्रस्त दगावले\nपुण्यात 42 डॉक्टारांसह तब्बल 92 जण क्वारंन्टाईन, कोरोना रुग्णाच्या संपर्कात आल्याने संसर्गाचा धोका\nCorona | नाना पेठ, कोंढवा, सिंहगड रोडवर कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण, पुणेकरांची चिंता वाढली\nमुंबई-पुणे महामार्गावरील ब्रिटिशकालीन पूल स्फोटक लावून उडवला, क्षणात जमीनदोस्त होऊन इतिहासजमा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/i161116022038/view", "date_download": "2020-04-07T16:09:05Z", "digest": "sha1:W6YN2XB6FBHDT2CIAAPXWG3WW63M543F", "length": 16562, "nlines": 197, "source_domain": "www.transliteral.org", "title": "महाराष्ट्र सारस्वत दासोपंताची पदे", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|महाराष्ट्र सारस्वत दासोपंताची पदे|\nमहाराष्ट्र सारस्वत दासोपंताची पदे\nमहाराष्ट्र सारस्वत दासोपंताची पदे\nपद १ ते २०\nपद २१ ते ४०\nपद ४१ ते ६०\nपद ६१ ते ८०\nपद ८१ ते १००\nपद १०१ ते १२०\nपद १२१ ते १४०\nपद १४१ ते १६०\nपद १६१ ते १८०\nपद १८१ ते २००\nपद २०१ ते २२०\nपद २२१ ते २४०\nपद २४१ ते २६०\nपद २६१ ते २८०\nपद २८१ ते ३००\nपद ३०१ ते ३२०\nपद ३२१ ते ३४०\nपद ३४१ ते ३६०\nपद ३६१ ते ३८०\nपद ३८१ ते ४००\nपद ४०१ ते ४२०\nपद ४२१ ते ४४०\nपद ४४१ ते ४६०\nपद ४६१ ते ४८०\nपद ४८१ ते ५००\nपद ५०१ ते ५२०\nपद ५२१ ते ५४०\nपद ५४१ ते ५६०\nपद ५६१ ते ५८०\nपद ५८१ ते ६००\nपद ६०१ ते ६२०\nपद ६२१ ते ६४०\nपद ६४१ ते ६६०\nपद ६६१ ते ६८०\nपद ६८१ ते ७००\nपद ७०१ ते ७२०\nपद ७२१ ते ७४०\nपद ७४१ ते ७६०\nपद ७६१ ते ७८०\nपद ७८१ ते ८००\nपद ८०१ ते ८२०\nपद ८२१ ते ८४०\nपद ८४१ ते ८६०\nपद ८६१ ते ८८०\nपद ८८१ ते ९००\nपद ९०१ ते ९२०\nपद ९२१ ते ९४०\nपद ९४१ ते ९६०\nपद ९६१ ते ९८०\nपद ९८१ ते १०००\nपद १००१ ते १०२०\nपद १०२१ ते १०४०\nपद १०४१ ते १०६०\nपद १०६१ ते १०८०\nपद १०८१ ते ११००\nपद ११०१ ते ११२०\nपद ११२१ ते ११४०\nपद ११४१ ते ११६०\nपद ११६१ ते ११८०\nपद ११८१ ते १२००\nपद १२०१ ते १२२०\nपद १२२१ ते १२४०\nपद १२४१ ते १२६०\nपद १२६१ ते १२८०\nपद १२८१ ते १३००\nपद १३०१ ते १३२०\nपद १३२१ ते १३४०\nपद १३४१ ते १३६०\nपद १३६१ ते १३८०\nपद १३८१ ते १४००\nपद १४०१ ते १४२०\nपद १४२१ ते १४४०\nपद १४४१ ते १४६०\nपद १४६१ ते १४८०\nपद १४८१ ते १५००\nपद १५०१ ते १५२०\nपद १५२१ ते १५४०\nपद १५४१ ते १५६०\nपद १५६१ ते १५८०\nपद १५८१ ते १६००\nपद १६०१ ते १६०५\nमहाराष्ट्र सारस्वत दासोपंताची पदे\nदासोपंतांच्या वंशजांचीं घराणीं हल्लीं जोगाईच्या आंब्यास व नागपुरप्रांतीं चंद्रपुराकडे नांदत आहेत.\nदासोपंताची पदे - पद १ ते २०\nदासोपंतांच्या वंशजांचीं घराणीं हल्लीं जोगाईच्या आंब्यास व नागपुरप्रांतीं चंद्रपुराकडे नांदत आहेत. ॐ श्रीमदादिगुरवे सर्वज्ञाय स्वपक्षपालाय नमः ॥\nदासोपंताची पदे - पद २१ ते ४०\nदासोपंतांच्या वंशजांचीं घराणीं हल्लीं जोगाईच्या आंब्यास व नागपुरप्रांतीं चंद्रपुराकडे नांदत आहेत. ॐ श्रीमदादिगुरवे सर्वज्ञाय स्वपक्षपालाय नमः ॥\nदासोपंताची पदे - पद ४१ ते ६०\nदासोपंतांच्या वंशजांचीं घराणीं हल्लीं जोगाईच्या आंब्यास व नागपुरप्रांतीं चंद्रपुराकडे नांदत आहेत.ॐ श्रीमदादिगुरवे सर्वज्ञाय स्वपक्षपालाय नमः ॥\nदासोपंताची पदे - पद ६१ ते ८०\nदासोपंतांच्या वंशजांचीं घराणीं हल्लीं जोगाईच्या आंब्यास व नागपुरप्रांतीं चंद्रपुराकडे नांदत आहेत.ॐ श्रीमदादिगुरवे सर्वज्ञाय स्वपक्षपालाय नमः ॥\nदासोपंताची पदे - पद ८१ ते १००\nदासोपंतांच्या वंशजांचीं घराणीं हल्लीं जोगाईच्या आंब्यास व नागपुरप्रांतीं चंद्रपुराकडे नांदत आहेत.ॐ श्रीमदादिगुरवे सर्वज्ञाय स्वपक्षपालाय नमः ॥\nदासोपंताची पदे - पद १०१ ते १२०\nदासोपंतांच्या वंशजांचीं घराणीं हल्लीं जोगाईच्या आंब्यास व नागपुरप्रांतीं चंद्रपुराकडे नांदत आहेत.ॐ श्रीमदादिगुरवे सर्वज्ञाय स्वपक्षपालाय नमः ॥\nदासोपंताची पदे - पद १२१ ते १४०\nदासोपंतांच्या वंशजांचीं घराणीं हल्लीं जोगाईच्या आंब्यास व नागपुरप्रांतीं चंद्रपुराकडे नांदत आहेत.ॐ श्रीमदादिगुरवे सर्वज्ञाय स्वपक्षपालाय नमः ॥\nदासोपंताची पदे - पद १४१ ते १६०\nदासोपंतांच्या वंशजांचीं घराणीं हल्लीं जोगाईच्या आंब्यास व नागपुरप्रांतीं चंद्रपुराकडे नांदत आहेत.ॐ श्रीमदादिगुरवे सर्वज्ञाय स्वपक्षपालाय नमः ॥\nदासोपंताची पदे - पद १६१ ते १८०\nदासोपंतांच्या वंशजांचीं घराणीं हल्लीं जोगाईच्या आंब्यास व नागपुरप्रांतीं चंद्रपुराकडे नांदत आहेत.ॐ श्रीमदादिगुरवे सर्वज्ञाय स्वपक्षपालाय नमः ॥\nदासोपंताची पदे - पद १८१ ते २००\nदासोपंतांच्या वंशजांचीं घराणीं हल्लीं जोगाईच्या आंब्यास व नागपुरप्रांतीं चंद्रपुराकडे नांदत आहेत.ॐ श्रीमदादिगुरवे सर्वज्ञाय स्वपक्षपालाय नमः ॥\nदासोपंताची पदे - पद २०१ ते २२०\nदासोपंतांच्या वंशजांचीं घराणीं हल्लीं जोगाईच्या आंब्यास व नागपुरप्रांतीं चंद्रपुराकडे नांदत आहेत.ॐ श्रीमदादिगुरवे सर्वज्ञाय स्वपक्षपालाय नमः ॥\nदासोपंताची पदे - पद २२१ ते २४०\nदासोपंतांच्या वंशजांचीं घराणीं हल्लीं जोगाईच्या आंब्यास व नागपुरप्रांतीं चंद्रपुराकडे नांदत आहेत.ॐ श्रीमदादिगुरवे सर्वज्ञाय स्वपक्षपालाय नमः ॥\nदासोपंताची पदे - पद २४१ ते २६०\nदासोपंतांच्या वंशजांचीं घराणीं हल्लीं जोगाईच्या आंब्यास व नागपुरप्रांतीं चंद्रपुराकडे नांदत आहेत.ॐ श्रीमदादि��ुरवे सर्वज्ञाय स्वपक्षपालाय नमः ॥\nदासोपंताची पदे - पद २६१ ते २८०\nदासोपंतांच्या वंशजांचीं घराणीं हल्लीं जोगाईच्या आंब्यास व नागपुरप्रांतीं चंद्रपुराकडे नांदत आहेत.ॐ श्रीमदादिगुरवे सर्वज्ञाय स्वपक्षपालाय नमः ॥\nदासोपंताची पदे - पद २८१ ते ३००\nदासोपंतांच्या वंशजांचीं घराणीं हल्लीं जोगाईच्या आंब्यास व नागपुरप्रांतीं चंद्रपुराकडे नांदत आहेत.ॐ श्रीमदादिगुरवे सर्वज्ञाय स्वपक्षपालाय नमः ॥\nदासोपंताची पदे - पद ३०१ ते ३२०\nदासोपंतांच्या वंशजांचीं घराणीं हल्लीं जोगाईच्या आंब्यास व नागपुरप्रांतीं चंद्रपुराकडे नांदत आहेत.ॐ श्रीमदादिगुरवे सर्वज्ञाय स्वपक्षपालाय नमः ॥\nदासोपंताची पदे - पद ३२१ ते ३४०\nदासोपंतांच्या वंशजांचीं घराणीं हल्लीं जोगाईच्या आंब्यास व नागपुरप्रांतीं चंद्रपुराकडे नांदत आहेत.ॐ श्रीमदादिगुरवे सर्वज्ञाय स्वपक्षपालाय नमः ॥\nदासोपंताची पदे - पद ३४१ ते ३६०\nदासोपंतांच्या वंशजांचीं घराणीं हल्लीं जोगाईच्या आंब्यास व नागपुरप्रांतीं चंद्रपुराकडे नांदत आहेत.ॐ श्रीमदादिगुरवे सर्वज्ञाय स्वपक्षपालाय नमः ॥\nदासोपंताची पदे - पद ३६१ ते ३८०\nदासोपंतांच्या वंशजांचीं घराणीं हल्लीं जोगाईच्या आंब्यास व नागपुरप्रांतीं चंद्रपुराकडे नांदत आहेत.ॐ श्रीमदादिगुरवे सर्वज्ञाय स्वपक्षपालाय नमः ॥\nदासोपंताची पदे - पद ३८१ ते ४००\nदासोपंतांच्या वंशजांचीं घराणीं हल्लीं जोगाईच्या आंब्यास व नागपुरप्रांतीं चंद्रपुराकडे नांदत आहेत.ॐ श्रीमदादिगुरवे सर्वज्ञाय स्वपक्षपालाय नमः ॥\nमहाराष्ट्र सारस्वत दासोपंताची पदे.\nनाजुक व सर्वात बाहेरचा पापुद्रा, अपित्वचा\nघरातील देव्हारा पूर्व पश्चिम कां ठेवतात, इतर दिशा कां वर्ज्य\nश्रीसिद्धचरित्र - अध्याय चाळिसावा\nश्रीसिद्धचरित्र - अध्याय एकोणचाळिसावा\nश्रीसिद्धचरित्र - अध्याय अडतिसावा\nश्रीसिद्धचरित्र - अध्याय सदतिसावा\nश्रीसिद्धचरित्र - अध्याय छत्तिसावा\nश्रीसिद्धचरित्रातील आणखी कांहीं ठळक पैलू\nश्रीसिद्धचरित्रांतील कवित्व आणि रसिकत्व\nश्रीविश्वनाथ, गणेशनाथ आणि स्वरुपनाथ \nश्रीज्ञानोबा माउलींचा ` वंशविस्तार '\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/36123", "date_download": "2020-04-07T17:10:20Z", "digest": "sha1:PJEB4FFBIJJ4L5ALIJT3A66FLBB4UPMB", "length": 5752, "nlines": 53, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "महाभ��रतातील ऐकिवात नसलेल्या कथा | वृषकेतू| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nहि गोष्ट आहे कर्णाचा पुत्र वृषकेतू याची. तो कर्ण आणि वृषाली यांचा एकमेव जिवंत राहिलेला मुलगा होता. त्यामुळे जेव्हा अर्जुनाला हे समजलं की कर्ण त्याचा मोठा भाऊ होता आणि आपण आपला भाऊ आणि पुतण्यांना ठार केलं आहे, तेव्हा अर्जुनाला अतिशय दुःख आणि पश्चात्ताप झाला. त्याने एकच उरलेला कर्णाचा पुत्र वृषकेतू याला आपल्या मुलाप्रमाणे जवळ केलं आणि त्याला योग्य ज्ञान आणि मार्गदर्शन दिलं. वृषकेतूला वाटायचं की आपण कर्णाचे पुत्र असल्याने अर्जुन आपला तिरस्कार करत असेल, परंतु जेव्हा त्याने हे पाहिलं की अर्जुन खरोखरीच एवढा दुःखी झाला आहे, तेव्हा त्यानेही आपल्या काकाला माफ करून टाकलं. कृष्णही वृषकेतूवर अतिशय प्रेम करत असे कारण तो कर्णाचा फार आदर करीत असे.\nवृषकेतू पृथ्वीवरील शेवटचा मानव होता ज्याला ब्रम्हास्त्र, वरुणास्त्र, अग्नी आणि वायुस्त्र यांचा वापर करण्याचे विधी माहीत होते. त्याच्या मृत्युनंतर हे ज्ञान संपुष्टात आलं कारण कृष्णाने कोणालाही हे ज्ञान देण्यापासून त्याला मनाई केली होती.\nवृषकेतू आणि घटोत्कचाचा मुलगा यांची खूप जवळीक होती आणि त्यांच्यात पक्की मैत्री देखील होती. युधिष्ठिराच्या अश्वमेध यज्ञासाठी भद्रावती इथून या दोघांनीच श्यामकर्ण अश्व आणला होता. तो आपल्या जातीचा एकमेव घोडा होता आणि तिथला राजा तो घोडा पांडवांना देण्यास तयार नव्हता. तेव्हा भद्रावतीच्या सेनेचा पराभव करून ते दोघे घोडा घेऊन आले.\nवृषकेतू आणि अर्जुनाला मणिपुरात बबृवाहन ने मृत्युमुखी पाडले होते. परंतु जेव्हा त्याला हे समजलं की अर्जुनच त्याचा पिता आहे, तेव्हा त्याने उलूपी कडून नाग मणी घेतला आणि अर्जुन आणि वृषकेतू दोघांनाही पुन्हा जिवंत केलं, ज्यामुळे दोघा भावांचं मीलन होऊ शकलं.\nमहाभारतातील ऐकिवात नसलेल्या कथा\nदुर्योधनाने शल्याला धोका दिला\nपाहिलं टेस्ट ट्यूब बेबी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://m4marathi.com/?p=240", "date_download": "2020-04-07T16:49:03Z", "digest": "sha1:KUCH2X6WMWEBVMCL2OUAS62ETTVRQUGQ", "length": 4234, "nlines": 81, "source_domain": "m4marathi.com", "title": "मुरुमांसाठी पुढील काळजी घ्यावी . – m4marathi", "raw_content": "\nमुरुमांसाठी पुढील काळजी घ्यावी .\nसकाळी चेहरा स्वच्छ धुऊन पातळ क्लेंझर लावावे . नंतर परत नळाच्या पाण्याने धुऊन मऊ रुमालाने टिपाव�� . कापूस Astrinjunt मध्ये भिजवून चेहऱ्याला लावावे . तेलकटपणा कमी होऊन त्वचा मुलायम होईल . मुरुमावर औषधी क्रीम लावावे . लवंग व मिरी तेलाचे थेंब असलेले कॅलमाईन मुरुमावर लावावे .\nदुपारी परत चेहरा सध्या पाण्याने धुऊन Astrinjunt लावून मग क्रीम लावावे .\nरात्री सकाळी केल्याप्रमाणे चेहरा स्वच्छ धुऊन क्लेंझर , Astrinjunt लावावे . मग क्लीअरसिलसारखे औषध लावावे . मॉइश्चरायझरही लावता येईल . मुरुमे असल्यास ती कमी करण्यासाठी पुढील कृती करावी .\n१) मुरुमांना खूप हाताळू नये .\n२) ऑईल बेस क्रीम लावू नये .\n३) खूप तळण वगैरे तळू नये , कारण उडणारे तेल व धूर त्वचेसाठी योग्य नाही .\n४) ताणरहित आयुष्य जगण्याचा प्रयत्न करावा .\nहिर्याचे दागिने घ्या पारखून .\nभुवयांमधील कोंड्यावर उपाय .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/topic?id=%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%97", "date_download": "2020-04-07T18:00:22Z", "digest": "sha1:DOUOFSHWHVBTCQ2NSDVOOSUVCFXKUQWH", "length": 4838, "nlines": 74, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "मुग", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nमातीचे आरोग्य आणि हिरवळीचे खते\nमुग : पौष्टिक कडधान्य\nहमीभावाने मूग, उडीद नोंदणीसाठी 24 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ\nमूग, उडीद आणि सोयाबीन नोंदणीसाठी 15 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ\nअवर्षण परिस्थितीमध्ये कडधान्य पिकांचे पाणी व्यवस्थापन\nअवर्षणग्रस्त खेड्यातील विद्यार्थ्यांना परीक्षा फी माफी/फी ची प्रतीपूर्ती या योजनेसाठी निधी वितरणास प्रशासकीय मान्यता देणेबाबत\nमागणी क्र. डी-5 मुख्यलेखाशिर्ष 2404 दूध अनुदानाकरीता सन 2019-2020 मधील सुधारित अंदाजामध्ये मंजूर निधी वितरणाबाबत\nनवीन राष्ट्रीय बायोगॅस व सेंद्रीय खत कार्यक्रमांतर्गत सन 2019-2020 साठीचे अनुदान वितरीत करण्याबाबत\nनिधी वितरण-शासन घोषित पीकनिहाय किमान आधारभुत किंमत ही विहित कालावधीतील कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आधारीत दरापेक्षा जास्त असल्यास त्यामधील फरकाची रक्कम बिजोत्पादक शेतकऱ्यांना देण्याबाबत\nकिमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत हंगाम 2019-20 मध्ये महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघास नाफेडच्या वतीने करण्यात येणाऱ्या तूर खरेदीचे चुकारे शेतकऱ्यांना अदा करण्यासाठी उभारावयाच्या रु. 200 कोटीच्या कर्जास शासन हमी देणेबाबत\nराज्यातील चार कृषि विद्यापीठांना सन 2019-20 या आर्थिक वर्षात सुधारीत अंदाजानुसार कार्यक्रमांतर्गत योजनांचे अनुद���न वितरीत करण्याबाबत\nसन 2019-20 या आर्थिक वर्षाचे मंजूर सुधारीत अंदाज वितरीत व खर्च करण्याबाबत कृषि विभाग (कृषि, फलोत्पादन व विद्यापीठे) 2019-20\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://bigul.co.in/tag/%E0%A4%8F%E0%A4%A8-%E0%A4%A1%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B2/", "date_download": "2020-04-07T16:02:27Z", "digest": "sha1:QKDSQSNPRVYIKPL45MVACPZIYLXQJ7VI", "length": 4344, "nlines": 91, "source_domain": "bigul.co.in", "title": "एन. डी. पाटील – बिगुल", "raw_content": "\nHome Tag एन. डी. पाटील\nTag: एन. डी. पाटील\nचळवळींचा हिमालय @ 90\nमोहन पाटील 'अजूनही जिद्द हरलो नाही… यश, अपयश किती याचा विचार केला नाही. कोणत्याही कारणाने नाउमेद झालो नाही आणि यापुढेही ...\nby अनुवाद: डॉ. राजेश पुसाळकर\nकार्यमूल्यांबाबतच्या दृष्टिकोनांतील फरक दाखवणाऱ्या एका जर्मन कथेचा हा अनुवाद...\nअसगर वजाहत यांच्या कथा\nकृष्णा: मानवी संस्कृतीचा समृद्ध प्रवाह\nन्याय वेळेवर मिळणे कधी सुरू होणार\nरडणारा कावळा अर्थात पुरुषाचे एकटेपण\nनाणार रिफायनरी: पिक्चर अभी बाकी है…\nप्रो कबड्डी – एक जमलेली खिचडी\nकरोना.. लढाईआधी समजून घ्या\nसंकलन : डॉ संजय लाखेपाटील १. प्रोटीन म्हणजे काय खूप सारे अमिनो ऍसिड एकत्र येऊन जेव्हा हायड्रोजन बॉण्डने (H-H) जोडले...\nघराशेजारील मंटो, की आमचे तात्या\nशिवराज आप्पासाहेब काटकर सआदत हसन मंटो…. वसंत केशव पाटील…. जरा जवळचं काहीतरी वाटतं ना वाटणारच…. मंटो बद्दल माहिती असलेल्या किंवा...\nनंदू गुरव नावात वसंत असला म्हणजे माणूस सदाबहार, हसराखेळता, मोकळाढाकळा असतोच असं नाही. तो बाभळीसारखा पण असतो. काटेरी, खरबडीत. वसंत...\n‘राज’कीय पश्चातापाचे अटळ भविष्य\nअमेय तिरोडकर राज ठाकरेंचं भाषण ऐकलं. लाईव्ह ऐकायला वेळ मिळाला नाही म्हणून रात्री उशिरा ऐकलं. एक चांगला नेता, योग्य आणि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://thinkmaharashtra.com/index.php/taxonomy/term/724", "date_download": "2020-04-07T17:20:09Z", "digest": "sha1:TIQV4A5CHPPEUJZ6BJPMUIGYX23VWNGU", "length": 7069, "nlines": 51, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "कानडी भाषा | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nकोल्हापूर जिल्ह्याच्या गडहिंग्लज तालुक्यातील ऐनापूर या गावी यादवकालीन शिलालेख आहे. तेथे शेतात काम सुरू असताना काही दगड, सतीची शिल्पे, गजलक्ष्मी शिल्प, गणेशमूर्ती आणि हा शिलालेख अशा गोष्टी मातीत गाडलेल्या अवस्थेत सापडल्या. शिलालेखावरील बरीच अक्षरे झिजलेली आहेत. शिलालेखाचे प्रथम वाचन डॉ. हरिहर ठोसर आणि अ.ब. करवीरकर यांनी केले. ते ��ाजवाडे संशोधन मंडळ, धुळे येथून प्रकाशित होणाऱ्या ‘संशोधक’ या त्रैमासिकाच्या सप्टेंबर 1990 च्या अंकात प्रसिद्ध झाले होते. शिलालेखाच्या सतराव्या ओळीत काळाचा उल्लेख आलेला आहे, तर आठव्या ओळीत यादवराजा महादेवराय याचे नाव आलेले आहे. लेखात शके 1992 शुक्ल संवत्सर वैशाख अमावास्या असा काळाचा निर्देश आलेला आहे. ‘तथापी गत पंचांगानुसार काल आणि संवत्सर नामानुसार शिलालेखाचा काळ शके 1991 असा धरावा लागेल. तो इसवी सन 1269 असा येईल.’ (ठोसर, करवीरकर, 1990 : ३४) म्हणजे शिलालेख ज्ञानेश्वरीच्या अगोदर बारा वर्षांपूर्वी कोरला गेलेला आहे.\nसावरकर आणि कानडी भाषा\nबेळगाव कर्नाटकात आहे. त्या मुद्यावर सीमा प्रश्न आजही जळत ठेवण्याचा प्रयत्न महाराष्ट्रातले राजकीय पक्ष करत असवात. निवडणुका जवळ आल्या, की बेळगावचे आंदोलन छेडले जाते. हे गेली पन्नास वर्षे चालू आहे. सीमा प्रश्न हा राजकीय पक्षांनी भातुकलीचा खेळ किंवा लुटूपुटूच्या लढाईचा विषय बनवला आहे.\nहा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न होताना दिसतो, पण प्रश्न सुटत नाही याचाच अर्थ, हा प्रश्न सुटावा अशी कोणाचीच इच्छा नसावी. त्यामुळे बेळगाव कधी काळी महाराष्ट्रात येईल हे मृगजळ वाटते.\nकन्नड भाषिक बेळगाव महाराष्ट्राच्या हाती कधी पडू देणार नाहीत. त्यामागे कारणे तशीच आहेत. कर्नाटक राज्यात बेळगावइतका सुपीक, खनिज द्रव्यांनी समृध्द दुसरा जिल्हा नाही. अशा सोन्याच्या गोळ्याला कर्नाटक महाराष्ट्राच्या हाती देईल हे शक्य नाही. तसेच, बेळगावबाबत जी सावधानता कर्नाटक एकीकरणाच्या समर्थकांनी बाळगली आहे ती अतिशय कौतुकास्पद आहे.\nशिवरामपंत परांजपे यांच्या अध्यक्षतेखाली चौदावे महाराष्ट्र साहित्य संमेलन १९२९ साली बेळगाव इथे भरवले गेले होते. त्या साहित्य संमेलनाला कर्नाटक एकीकरण समर्थकांनी विरोध केला व संमेलन भरू दिले जाणार नाही असा आग्रह धरला.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.mahanayakonline.com/category/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5/", "date_download": "2020-04-07T16:30:07Z", "digest": "sha1:Y34FWEO3PZR7353KKYDSJZATCVBWAXK2", "length": 26723, "nlines": 393, "source_domain": "www.mahanayakonline.com", "title": "महिला विश्व", "raw_content": "\nडावी आघाडी आणि इतर\nगरुद्वाऱ्यात खेटाखेटी करणाऱ्याची तापलेल्या तापसी पन्नूने “अशी” खोड जिरवली….\nबॉलिवूडमध्ये आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारी अभिनेत्री तापसी पन्नू हिने तिला स्पर्श करून तिची छेड…\n६० वर्षांची आई आणि ७ नातवंडांची आजी असलेली प्रेयसी आणि २२ वर्षाच्या प्रियकराची अनोखी प्रेमकथा….पोलिसही झाले हवालदिल \nउत्तर प्रदेशात आग्रा जिल्ह्यातल्या एका गावात घडलेली एक अनोखी लव्ह स्टोरी सध्या चर्चेत आहे. या…\nप्रा. डॉ. भाग्यश्री गोडबोले : विद्यार्थ्यांचा प्रसादचंद्रमा, भाग्यश्री : परडी आठवणींचे आज प्रकाशन\nमाणिकचंद पहाडे लॉ कॉलेजच्या प्राध्यापिका आणि ज्येष्ठ विधिज्ञ राजेंद्र गोडबोले यांच्या सुविद्य पत्नी दिवंगत डॉ….\nअंडे का फंडा : नवरा अंडी खायला देत नाही म्हणून खट्टू झालेल्या बायकोचे अंडी देणाऱ्या प्रियकराबरोबर पलायन ….\nकुठे कधी कोणती घटना बातमीचा विषय होईल सांगता येत नाही . उत्तर प्रदेशमधील गोरखपुर गोरखपूर…\nमहाराष्ट्र विधानसभेत महिलांचा टक्का किती \nनव्या विधानसभेत २३ महिला आमदार असतील असे चित्र असून त्यात ११ विद्यमान आमदारांचा समावेश आहे….\nएकाच वेळी महिलेने दिला पाच बालकांना जन्म , एकाच मृत्यू चार सुखरूप\nएखाद्या महिलेला जुळे किंवा तिळे होणे तशी सर्वसाधारण बाब आहे परंतु राजस्थानच्या जयपूरमधील एका महिलेने…\nअमरावतीच्या “हि” महिला ठरली “केबीसी “मधील १ कोटीची मानकरी \nकेबीसीचा हा अकरावा सीजन त्यात सहभाग घेणाऱ्या स्पर्धकांमुळे अधिकच चर्चेत येत आहे. केबीसीच्या वतीने जरी…\nपालावर राहणारी ११ मुलांची अनोखी माता , २० व्यावेळी आहे गर्भवती , सर्व रिपोर्ट्स आहेत नॉर्मल\nआपल्या अवती भवती कुठे काय घडेल याचा नेम नाही. अशीच एक अनोखी घटना बीड जिल्ह्यात…\nद ग्रेट पेजंट कम्युनिटीच्या इंडियाच्या “मिस टीजीपीसी सीजन ७” या स्पर्धेसाठी डॉ. कोमल खिल्लारेचा संघर्ष जारी\nद ग्रेट पेजंट कम्युनिटीच्या इंडियाज मिस टीजीपीसी सीजन ७ या स्पर्धेसाठी बुलढाणा येथील डॉक्टर कोमल…\nमहिला सुरक्षेच्या बाबतीत भारत जगात कितव्या क्रमांकावर \nमहिलांसाठी सर्वात सुरक्षित देशांच्या यादीत आइसलँडने प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर, भारत या यादीत १०८…\nAurangabad Crime : पाण्याच्या टँकरने बालकाला चिरडले, सिल्लेखान्यात सकाळी घडली घटना\n#CoronaVirusUpdate : जालना शहरातील ६५ वर्षीय महिला कोरोनाबाधित\n#CoronaVirusUpdate : दिलासादायक : १७ हजारांपैकी १५ हजार नमुने निगेटिव्ह , राज्यातील रुग्णांची संख्या ८६८ : राजेश टोपे\n#CoronaVirusUpdate : दिवसभरात आढळले ६९३ नवे रुग्ण , तर ३० जणांचा मृत्यू\n#CoronaVirusEffect : दुनिया : मुलाची झोप होत नव्हती म्हणून त्याने थेट शेजारच्या पाच जणांना ठोकले ….\nBalu Patel on एक्झिट पोल्सचा शेअर मार्केटवर धमाका : सेन्सेक्स १३०० अंकांनी उसळला\nBalu Patel on बुलढाण्यात टँकर आणि व्हॅन भीषण अपघातात दोन चिमूल्यांसह १३ जणांचा मृत्यू, दोन जण जखमी\nBalu Patel on Good News : अखेर मान्सून अंदमानात दाखल, यंदा सरासरीपेक्षा जास्त मान्सून , शेतकऱ्यांना यंदाच्या मौसमात मिळू शकतो दिलासा\nkirti Gade on गोडसे देशभक्त : मतांसाठी प्रयत्न करणाऱ्या नेत्यांना जबाबदारीची जाणीव नाही : अर्जुन कपूर\nMahanayak News Updates on भारतीय हद्दीत कराचीमार्गे आलेले ‘ते’ विमान पाकचे नव्हे जाॅर्जीयाचे…\nडावी आघाडी आणि इतर\nAurangabad Crime : पाण्याच्या टँकरने बालकाला चिरडले, सिल्लेखान्यात सकाळी घडली घटना\n#CoronaVirusUpdate : जालना शहरातील ६५ वर्षीय महिला कोरोनाबाधित\n#CoronaVirusUpdate : दिलासादायक : १७ हजारांपैकी १५ हजार नमुने निगेटिव्ह , राज्यातील रुग्णांची संख्या ८६८ : राजेश टोपे\n#CoronaVirusUpdate : दिवसभरात आढळले ६९३ नवे रुग्ण , तर ३० जणांचा मृत्यू\n#CoronaVirusEffect : दुनिया : मुलाची झोप होत नव्हती म्हणून त्याने थेट शेजारच्या पाच जणांना ठोकले ….\n#CoronaVirusUpdate : धक्कादायक : मुख्यमंत्र्यांच्या “मातोश्री”ला कोरोना सुरक्षा कवच, जसलोक आणि वोखार्ट हॉस्पिटलला लावले सील….\n#CoronaVirusEffect : विरोधी पक्षांच्या नेत्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सचे निमंत्रण नसल्याने खा . ओवैसी यांनी अशी डागली तोफ \n#CoronaVirusUpdate : मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत , खासदारांबरोबरच राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान यांच्याही पगारात कपात करण्याचा निर्णय…\n#CoronaVirusEffect : लॉकडाऊनच्या संदर्भात फिरणारा ” तो ” मॅसेज पूर्णतः फेक …\n#CoronaVirusEffect : घाटी रुग्णलयातील ब्रदरला कोरोना, आरोग्य कर्मचाऱ्यांना पी पी ई कीट, सॅनिटायझर, मास्क, ग्लोज देण्याची मागणी\nPrakash Ambedkar : ” एक बार जो कमिटमेंट कर दि, तो फिर वो अपने आप कि भी नही सूनते \nना ना करते प्यार तुम्हीसे कर बैठे …\nसीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर , उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण पाच टक्क्यांनी वाढले\nLoksabha 2019 : गेल्या पाच वर्षातील मोदींचे ” विश्व भ्रमण “आणि खर्च किती झाला भूतान ते दक्षिण कोरिया\nWorlds Happiest Countries Report : देश रसातळाला जातोय आणि सत्ताधारी “चौकिदार- चौकिदार” खेळताहेत \nAurangabad : औरंगाबादसह “एमआयएम”ला हव्यात दोन जागा : आ. इम्तियाज जलील\nAbout Mahanayak : महानायक ऑनलाईन आणि आपण …\nNews Updates : गल्ली ते दिल्ली : एक नजर : महत्वाच्या बातम्या #Top 21 News\nSharad Pawar : आमची भूमिका संघविरोधीच, प्रकाश आंबेडकरांना पवारांचे आमंत्रण\nलोकसभा २०१९ : प्रकाश आंबेडकरांनी विषय संपवला, स्वतंत्र लढणार\nAurangabad Crime : पाण्याच्या टँकरने बालकाला चिरडले, सिल्लेखान्यात सकाळी घडली घटना\n#CoronaVirusUpdate : जालना शहरातील ६५ वर्षीय महिला कोरोनाबाधित\n#CoronaVirusUpdate : दिलासादायक : १७ हजारांपैकी १५ हजार नमुने निगेटिव्ह , राज्यातील रुग्णांची संख्या ८६८ : राजेश टोपे\n#CoronaVirusUpdate : दिवसभरात आढळले ६९३ नवे रुग्ण , तर ३० जणांचा मृत्यू\n#CoronaVirusEffect : दुनिया : मुलाची झोप होत नव्हती म्हणून त्याने थेट शेजारच्या पाच जणांना ठोकले ….\n#CoronaVirusUpdate : धक्कादायक : मुख्यमंत्र्यांच्या “मातोश्री”ला कोरोना सुरक्षा कवच, जसलोक आणि वोखार्ट हॉस्पिटलला लावले सील….\n#CoronaVirusEffect : विरोधी पक्षांच्या नेत्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सचे निमंत्रण नसल्याने खा . ओवैसी यांनी अशी डागली तोफ \n#CoronaVirusUpdate : मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत , खासदारांबरोबरच राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान यांच्याही पगारात कपात करण्याचा निर्णय…\n#CoronaVirusEffect : लॉकडाऊनच्या संदर्भात फिरणारा ” तो ” मॅसेज पूर्णतः फेक …\n#CoronaVirusEffect : घाटी रुग्णलयातील ब्रदरला कोरोना, आरोग्य कर्मचाऱ्यांना पी पी ई कीट, सॅनिटायझर, मास्क, ग्लोज देण्याची मागणी\nInformation On Demand Subscription अभिव्यक्ती अर्थकारण आपलं सरकार आरोग्य उद्योग-व्यापार काँग्रेस-राष्ट्रवादी किन्नर विश्व कृषी उद्योग कॉलेज कट्टा क्रीडा खानदेश गल्ली ते दिल्ली गीत -संगीत गुन्हेगारी घात -अपघात डावी आघाडी आणि इतर तंत्रज्ञान तरुणाई दुनिया न्यायालय पुणे भाजप -शिवसेना भारत मनोरंजन मराठवाडा महाप्रहार महाराष्ट्र महिला विश्व मुंबई राजकारण रोजगार वंचित बहुजन आघाडी विचित्र विश्व विदर्भ विविधा शासकीय बातम्या शिक्षण संपादकीय साहित्य- कला -संस्कृती सिनेमा -नाटक सोशल मिडिया स्तंभलेख स्पर्धा परीक्षा\nAurangabad Crime : पाण्याच्या टँकरने बालकाला चिरडले, सिल्लेखान्यात सकाळी घडली घटना\n#CoronaVirusUpdate : जालना शहरातील ६५ वर्षीय महिला कोरोनाबाधित\n#CoronaVirusUpdate : दिलासादायक : १७ हजारांपैकी १५ हजार नमुने निग���टिव्ह , राज्यातील रुग्णांची संख्या ८६८ : राजेश टोपे\n#CoronaVirusUpdate : दिवसभरात आढळले ६९३ नवे रुग्ण , तर ३० जणांचा मृत्यू\n#CoronaVirusEffect : दुनिया : मुलाची झोप होत नव्हती म्हणून त्याने थेट शेजारच्या पाच जणांना ठोकले ….\n#CoronaVirusUpdate : धक्कादायक : मुख्यमंत्र्यांच्या “मातोश्री”ला कोरोना सुरक्षा कवच, जसलोक आणि वोखार्ट हॉस्पिटलला लावले सील….\nAurangabad Crime : पाण्याच्या टँकरने बालकाला चिरडले, सिल्लेखान्यात सकाळी घडली घटना April 7, 2020\n#CoronaVirusUpdate : जालना शहरातील ६५ वर्षीय महिला कोरोनाबाधित April 7, 2020\n#CoronaVirusUpdate : दिलासादायक : १७ हजारांपैकी १५ हजार नमुने निगेटिव्ह , राज्यातील रुग्णांची संख्या ८६८ : राजेश टोपे April 6, 2020\n#CoronaVirusUpdate : दिवसभरात आढळले ६९३ नवे रुग्ण , तर ३० जणांचा मृत्यू April 6, 2020\n#CoronaVirusEffect : दुनिया : मुलाची झोप होत नव्हती म्हणून त्याने थेट शेजारच्या पाच जणांना ठोकले …. April 6, 2020\nInformation On Demand Subscription अभिव्यक्ती अर्थकारण आपलं सरकार आरोग्य उद्योग-व्यापार काँग्रेस-राष्ट्रवादी किन्नर विश्व कृषी उद्योग कॉलेज कट्टा क्रीडा खानदेश गल्ली ते दिल्ली गीत -संगीत गुन्हेगारी घात -अपघात डावी आघाडी आणि इतर तंत्रज्ञान तरुणाई दुनिया न्यायालय पुणे भाजप -शिवसेना भारत मनोरंजन मराठवाडा महाप्रहार महाराष्ट्र महिला विश्व मुंबई राजकारण रोजगार वंचित बहुजन आघाडी विचित्र विश्व विदर्भ विविधा शासकीय बातम्या शिक्षण संपादकीय साहित्य- कला -संस्कृती सिनेमा -नाटक सोशल मिडिया स्तंभलेख स्पर्धा परीक्षा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://101naukri.com/nda-recruitment-2020/", "date_download": "2020-04-07T16:36:55Z", "digest": "sha1:QMICCKWKPWFUECGUG2BSIGBLHGCXWPJJ", "length": 6063, "nlines": 75, "source_domain": "101naukri.com", "title": "(NDA)राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी मध्ये भरती – 101 Naukri", "raw_content": "\nHomeHSC(NDA)राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी मध्ये भरती\n(NDA)राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी मध्ये भरती\nTotal ( पद संख्या): 418 जागा\nName of Exam (परीक्षेचे नाव): राष्ट्रीय संरक्षण अकॅडमी & नौदल अकादमी परीक्षा (NDA) (I) 2020\nपद क्र. पदाचे नाव पद संख्या\n1 नॅशनल डिफेन्स अकॅडमी लष्कर (Army) 208\n2 नौदल अकॅडमी [(10+2 कॅडेट एंट्री स्कीम)] 48\nलष्कर: 12 वी उत्तीर्ण\nउर्वरित: 12 वी उत्तीर्ण (भौतिकशास्त्र आणि गणित )\nAge Limit (वयोमर्यादा): जन्म 02 जुलै 2001 ते 01 जुलै 2004 या दरम्यान असावा.\nनोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.\nअर्ज करण्यासाठी क्लिक करा: Apply Online\nअर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 जानेवारी 2020 (06:00 PM)\n(IOCL) इ��डियन ऑईल मध्ये ‘टेक्निशिअन अप्रेंटिस & ट्रेड अप्रेंटिस’ भरती (312 जागा)\n(MAH-LLB -5 Years CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा 2020\n(ICMR) भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेत भरती 150 जागा\n(CSIR UGC NET) वैज्ञानिक & औद्योगिक संशोधन परिषदे अंतर्गत राष्ट्रीय पात्रता चाचणी परीक्षा-2020\n(MPSC) महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा 2020\nISRO भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत भरती 55 जागा.\n(MAH-B.P.Ed. CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा 2020\n(MAH-B.HMCT CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा 2020\n(UGC NET) राष्ट्रीय पात्रता परीक्षा नेट परीक्षा जून 2020\n(KDMC) कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती 2020 (41 जागा)\nMPSC स्पर्धा परीक्षा अंदाजित वेळापत्रक जाहीर 2020\n(ICMR) भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेत भरती 150 जागा\n(CSIR UGC NET) वैज्ञानिक & औद्योगिक संशोधन परिषदे अंतर्गत राष्ट्रीय पात्रता चाचणी परीक्षा-2020\n(MPSC) महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा 2020\nISRO भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत भरती 55 जागा.\n(MAH-B.P.Ed. CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा 2020\n(MAH-B.HMCT CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा 2020\n(UGC NET) राष्ट्रीय पात्रता परीक्षा नेट परीक्षा जून 2020\n(KDMC) कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती 2020 (41 जागा)\n(MAH-AAC CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा 2020\n(MAH-M.P.Ed CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा 2020\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://www.matrubharti.com/book/marathi/spiritual-stories", "date_download": "2020-04-07T17:54:40Z", "digest": "sha1:CG5OFUK6VV3M5NIPLLHKBWJU4YER2WLH", "length": 19267, "nlines": 268, "source_domain": "www.matrubharti.com", "title": "Spiritual Stories Books in Marathi language read and download PDF for free | Matrubharti", "raw_content": "\nश्री सुक्त - 4\nश्री सुक्त नित्य नेमाने घरात म्हटल्याने लक्ष्मी प्राप्ती होते आर्थिक समस्या सुटतात. \"श्रीसुक्त\" \"फलश्रुती\"पद्मानने ...\nश्री सुक्त - 3\n\"श्रीसूक्त\" \"ऋचा११\"कर्दमेनप्रजाभूता मयिसम्भवकर्दम | श्रियं वासय मे कुले मातरं पद्ममालिनीम् ||११||>अर्थ:-कर्दमेन;-कर्दम नावाच्या सुपुत्राने(लक्ष्मी) प्रजा:प्रजापती,पुत्रवती,भुता:-झाली,प्रजा या शब्दाचा अर्थ अपत्य असा आहे.कर्दम ...\nनागपंचमी हे श्रावण महिन्याचे व्रत. नागपंचमी हा कृषिवलांचा सण मानला जातो. शेतीची कामे चालू असल्याने नांगराच्या फाळाने शेतात वावरणारे साप किंवा नाग यांना इजा पोचू शकते आणि त्यामुळे माणसाला ...\nमोद भरल्या कौमुदीने मोद बहरो जगभरी....\n(लेखिका धर्मशास्त्र या विषयाच्या अभ्यासक असून मराठी विकिपीडियावर संपादिका म्हणून कार्यरत आहेत. ) सा-या भूतलावर शरदाचे चांदणे बरसवीत येते आश्विन पौर्णिमा. या पौर्णिमेला आपण “कोजागिरी” पौणिमा असे म्हणतो. सर्वाना आनंद वाटणा-या ...\nश्री सुक्त - 2\n\"श्रीसूक्त\" \"ऋचा ६\"आदित्यवर्णे तपसोऽधिजातो वनस्पतिस्तववृक्षोथ बिल्वः | तस्य फलानि तपसानुदन्तु मायान्तरायाश्च बाह्या अलक्ष्मीः ||६||अर्थ:--हे आदित्यर्णे,बालसुर्याप्रमाणे किंचिदारक्त वर्ण आहे जिचा,जिचे मुखमण्डल अरुण ...\nभूलोकमल्ल आणि सत्याश्रयकुलतिलक अशी बिरूदे असणारा राजा सोमेश्वर याचा मानसोल्लास अर्थात अभिलषितार्थचिन्तामणि हा ग्रंथ. (शतक १२ वे). राजा सोमेश्वर हा पश्चिमी चालुक्य कुलातील राजा. त्याने इ.स. ११२७ मध्ये राज्यकारभार ...\n“श्री सुक्त” ऋचा १लक्ष्मी प्राप्तीसाठी, तसेच घरात अखंड लक्ष्मी टिकावी यासाठी श्री सुक्त म्हणतात.श्री सुक्त म्हणत असतांना त्याचा अर्थ माहीत असल्यास.म्हणतांना मनाची एकाग्रता होते.त्याची फलप्राप्ती ...\nभाद्रपद महिन्यात अनंत चतुर्दशीला सार्वजनिक आणि काही कौटुंबिक गणपतींचे विसर्जन होते. अनंताची पूजा काही कुटुंबांमध्ये श्रद्धेने केली जाते. प्रौष्ठपदी पौर्णिमा गणेश विसर्जनाची धामधूम संपविते आणि दुस-या दिवशी सुरु होतो ...\nदेवाचा शोध - मच्छिंद्र माळी औरंगाबाद\n\" देवाचा शोध \" नामा म्हणे देव देही दाखविला उपकार केला खेचराने आज च्या लेखात आपण सदगुरुंनी देहात ईश्वर ...\nनिसर्ग आणि मानवता यांच्यातील दुवा साधणारा वारली जमातीचा विवाह संस्कार\nवारली चित्रकला ही जगभरात प्रसिद्ध पावलेली आहे. वारली ही महाराष्ट्रातील एक आदिवासी जमात असून त्यांची ही कला ही या जमातीची ओळख बनलेली आहे. पण ही ओळख एवढीच मर्यादित नाही. ...\n'जन्माष्टमी' म्हणजे गोकुळ अष्टमी, कृष्णजन्माचा दिवस. श्रावण महिन्यात वद्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदिशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे. ...\nभारतीय संस्कृती उत्साहाने आणि चैतन्याने रसरसलेली आहे. या संस्कृतीचे एक अविभाज्य अंग म्हणजे उत्सवप्रियता. या उत्सवाच्या आनंदाची सुरुवात होते चैत्र महिन्याच्या प्रतिपदेपासून. हा दिवस गुढीपाडवा म्हणून ओळखला जातो. ब्रह्मदेवाने ...\nकृषि-पराशर हा पराशरांनी लिहिलेला शेतीविषयक ग्रंथ म्हणून मान्यता पावलेला आहे. प्राचीन भारतीय कृषीशास्त्राचा तो एक महत्वाचा ग्रंथ म्हणून ओळखला जातो. या ग्रंथाच्या शैलीवरून ते ८ व्या शतकातील असावा असे ...\nमहर्षी वाल्मिकींचे आदिकाव्य रामायण सर्वपरिचित आहे. या आदिकाव्यापासून प्रेरणा घेऊन विविध कवींनी आपापल्या प्रतिभेला अनुसरून विविध रामायणांची निर्मिती केली असल्याचे दिसून येते. संस्कृत भाषेतील आनंद रामायण, अगस्त्य रामायण, तमिळ ...\nपरमेश्वराचे अस्तित्व - ५\n\"चिंतन\" \" आपुली तहान भूक नेणे तान्हाया निके ते माऊलीस करणे तान्हाया निके ते माऊलीस करणे तैसे अनुसरलेते मज प्रणे तैसे अनुसरलेते मज प्रणे \nपरमेश्वराचे अस्तित्व - ४\n\"मल्लिङगमदभक्त जनादर्शन स्पर्शनचि नम परिचर्या स्तुती:प्रव्हगुण कर्मानु किर्तनम अर्थ:- माझ्या मूर्ती आणि माझे भक्त यांचे दर्शनस्पर्श,पूजा सेवा,स्तुती,वंदन इत्यादी करावे तसेच माझे गुण आणि ...\nपरमेश्वराचे अस्तित्व - ३\nभौतिक जीवनात मनुष्य मन आणि इंद्रिय यांच्या आधीन होतो.भौतिक अस्तित्वातगुरफटून जातो. \" मन एवं मनुष्याणां कारण बंधन मोक्षयो\nशिव शंकराच्या माहिती नसलेल्या रंजक कथा\n1 - भगवान शिवाला सहा मुले होती. 2 - सस्मित मुद्रेचे भगवान शिव हे रागीट कालीमातेच्या पायतळी आहेत. 3 - भगवान हनुमान हे भगवान शिवाचे अवतार आहेत 4 - अमरनाथ गुफेची कथा 5 ...\nपरमेश्वराचे अस्तित्व - २\n\"व्यक्त मन व अव्यक्त मन\" व्यक्त मन म्हणजे स्वतः विषयीचे विचार,व अव्यक्त मना मध्ये अनेक स्मृती,संस्कार,भावना,किंवा अतृप्त इच्छा साठविलेल्याअसतात.मन सर्व व्यापी ...\nप्रत्येकाच्या मनात पुष्कळ वेळेस असा प्रश्न निर्माण होतो की,परमेश्वर आहेका असलास तर तो सगूण आहे ,की निर्गुण आहे,साकार आहे की निराकार आहे. ...\nश्री व्यंकटेशस्तोत्र, कृपाप्रसाद आणि मी\nश्री व्यंकटेश स्तोत्र(मराठी ) माझ्या नित्यातलेच. रोज वाचून वाचून ते आता मुखोदगत झालाय. कोणी तरी सांगितले कि स्तोत्र थोडे मोठ्याने आणि जप मनात करावा. स्तोत्र मोठ्याने म्हटल्याने घरातली ...\nसंस्कार - रामाने लक्ष्मणाची घेतलेली परीक्षा\n\"मन\" \" रामाने लक्ष्मणाची घेतलेली परीक्षा\" प्रभू रामचंद्र वनवासातात असताना,काष्ठ गोळा करण्यासाठी अरण्यात दूर गेले त्यावेळीसीतामाई व लक्ष्मण दोघेही परणकुटीत असतात.सीतामाई अनवाणी चालून थकलेली होती\"दगड ...\nमराठी बोधकथा - गुरुंचा आशिर्वाद\n*बोधकथा* *** गुरुंचा आशिर्वाद ***मध्यप्रदेशातील एका घनदाट अरण्यात एका साधु महाराजांचा आश्रम होता साधुजींसह दहा बारा परमशिष्य तिथं ...\n प्रत्येकाच्या आयुष्यात प्रार्थनेच महत्व असतच. काही जण ह्या गोष्टीला नकार देतील पण वैज्ञानिकांनी सुद्धा प्रार्थनेचा आपल्या आयुष्यावर सकारात्मक परिणाम होतो हि गोष्ट मान्य केली आहे. अर्थात ...\nकोणत्याही बाह्य गुरू वर अवलंबून राहू नका. आपली इच्छाशक्ती म्हणजेच सकारात्मक दृष्टीकोन साऱ्या सुखांच मूळ आहे. काळजी करायला स्वामी आहेत मग आपण मिळालेले हे मौल्यवान आयुष्य मजेत जगावे. व ...\nएकाच नामस्मरणाची शेकडो -हजारो आवर्तने झाल्यावर आपली स्पंदने त्या देवतेचा आकार घेऊ लागतात. रामाची भक्ती करणारा राम होतो. कृष्णाची भक्ती करणारा कृष्ण होतो. एखाद्या देवतेचे नाव किंवा मंत्र ...\nश्रीहरीची माया पुन्हा गोत्यात आणते. आपण सारेच सतत सुखाच्या शोधात आहोत. परंतु अनेकदा आपल्या वाट्यास केवळ दुःख आणि दुःखच अनुभवास येते. माझे गोंधळलेले मन मग ना ध्यान साधनेत एकाग्र ...\n (भाग 2) तस्मात गुरुं प्रपद्यते,जिज्ञासू श्रेय उत्तमम | शाब्दे परे च निष्णातं ब्रम्हण्यूपशमाश्रयम | [श्रीमद ...\n - सद्गुरू कैसा ओळखावा..\nआत्ताच्या या कलियुगात असा सद्गुरू वा आध्यत्मिक गुरू सापडणे शक्य आहे का.. हा प्रश्न जिज्ञासूला पडल्याशिवाय रहाणार नाही. याचे उत्तर आहे 'होय'.. हा प्रश्न जिज्ञासूला पडल्याशिवाय रहाणार नाही. याचे उत्तर आहे 'होय'.. असा गुरू सापडणे अगदी सहज शक्य आहे. ...\nपुरातन मंत्रज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञान बदलत्या युगाचा प्रवास\nमंत्रज्ञान म्हटले कि आपण एकदम पुराणयुगात जातो ज्या काळात मंत्र लोकांना इच्छाशक्तिनुसार फळत असत आणि तंत्रज्ञान आपणास आजच्या आधुनिक युगात घेऊन जाते जिथे सर्व व्यवहार तंत्राने (Technology ) चालतात.आधुनिक ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/28504", "date_download": "2020-04-07T17:00:19Z", "digest": "sha1:ZXXHHFLQNSH3TNGAXVQF2TBEABAI23D5", "length": 13619, "nlines": 188, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "बौद्धसंघाचा परिचय | भाग १ ला 8| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nभाग १ ला 8\n३०. उपसंपदा देण्यापूर्वीं उमेदवाराला एका बाजूला नेऊन संघाने परवानगी दिलेल्या भिक्षूनें संघापुढे त्याला कोणकोणत्या गोष्टी विचारण्यांत येणार आहेत समजावून सांगावें. नंतर त्या उमेदवाराला संघासमोर आणून हे प्रश्न विचारण्यांत यावे:-\nकुष्ठ, गंड, किलास, क्षय व अपस्मार हे रोग तुला नाहींत ना तूं मनुष्य आहेस ना तूं मनुष्य आहेस ना तूं पुरुष आहेस ना तूं पुरुष आहेस ना स्वतंत्र आहेस ना आईबापांनी तुला परवानगी दिली आहे ना तुला वीस वर्षें पुरीं झालीं आहेत ना तुला वीस वर्षें पुरीं झालीं आहेत ना तुझें नांव काय तुझ्या उपाध्यायाचें नांव काय ह्या प्रश्नांची त्यानें यथायोग्य उत्तरें दिल्यावर पुद्धतीप्रमाणें विज्ञाप्ति करून व त्रिवार संघांत जाहीर करून, कोणी हरकत घेतली नाहीं तर त्याला संघांत उपसंपदा मिळाली असें समजावें.\n३१. नंतर पावलें घालून सावली मोजावी१(१- पावलांनी सावली मोजून वेळ समजण्याची पद्धति होती.) कोणता ऋतु व दिवसाचा कोणता भाग हें त्यास सांगावे. २३व्या कलमांत सांगितलेले चार आश्रय त्यास सांगावे. तदनंतर त्याला चार अकार्य गोष्टी सांगाव्या:-(१) संघांत प्रवेश केलेल्या भिक्षूनें पशूशीं देखील मैथुन-व्यवहार करतां कामा नये. जो भिक्षु मैथुन-व्यवहार करील तो आश्रमण होईल. अशाक्यपुत्रीय होईल. जसा डोकें कापलेला मनुष्य नुसत्या धडानें जगूं शकत नाहीं. तसा मैथुन-व्यवहार केलेला भिक्षु श्रमण राहूं शकत नाहीं, शाक्यपुत्रीय होऊं शकत नाहीं. म्हणून ही गोष्ट तूं आमरण करतां कामा नये. (२) संघांत प्रवेश केलेल्या भिक्षूने गवताच्या काडीचीहि चोरी करतां कामा नये. जो भिक्षु पावलीच्या किंवा त्यापेक्षा जास्त किंमतीचा पदार्थ चोरतो तो अश्रमण होतो, अशाक्यपुत्रीय होतो. पिकलेलें पान खालीं पडलें असतां पुन्हां जसें हिरवें होणें शक्य नाहीं तसा हा भिक्षु श्रमण राहणें शक्य नाही, शाक्यपुत्रीय राहणें शक्य नाहीं. म्हणून ही गोष्ट तूं आमरण करतां कामा नये, (३) संघांत प्रवेश केलेल्या भिक्षूनें जाणूनबुजून किड्यामुंगीसारख्या प्राण्यालाहि मारतां कामा नये. जो भिक्षु जाणूनबुजून-गर्भावस्थेंतील देखील-मनुष्यप्राण्याला ठार मारील तो आश्रमण होईल, अशाक्यपुत्रीय होईल. द्विधा झालेली शिला जशी पुन्हां सांधतां येत नाहीं तसा हा भिक्षु श्रमण राहूं शकत नाहीं. शाक्यपुत्रीय राहूं शकत नाहीं. म्हणून ही गोष्ट तूं आमरण करतां कामा नये. (४) संघांत प्रवेश केलेल्या भिक्षुनें आपणांस एकांत आवडतो एवढी देखील बढाई मारूं नये. जो भिक्षु असदिच्छेनें आपणांस प्राप्त झाली नसलेली समाधि प्राप्त झाली आहे असे लोकांस सांगतो, आपणास प्राप्त झाला नसेलेला मार्ग किंवा फळ प्राप्त झालें आहे असें सांगतो, तो अश्रमण होतो, अशाक्यपुत्रीय होतो. डोकें कापलेला ताडवृक्ष जसा पुनरपि वाढूं शकत नाहीं तसा हा भिक्षु श्रमण राहूं शकत नाही. शाक्यपुत्रीय राहूं शकत नाही. म्हणून ही गोष्ट तूं आमरण करतां कामा नये.\n३२. भगवान् बराच काळ राजगृहांत राहून कपिलवस्तूला आला. तेथें तो निग्रोधारामांत रहात असे. एके दिवशी भगवान् शुद्धोदनाच्या घराच्या बाजूने भिक्षेला गेला. राहुलाची आई त्याला पाहून राहुल कुमाराला म्हणाली, “बरं राहुल, हा तुझा पिता आहे. त्याजवळ जाऊन आपलें दायाद्य माग.” तेव्हां राहुल बुद्धापुढें जाऊन उभा राहिला आणि म्हणाला, “हे श्रमणा, तुझी सावली सुखकारक आहे.” भगवान् आसनावरून उठून चालता झाला, व राहुल “मला दायाद्य द्या, दायाद्य द्या” असे म्हणून मागोमाग गेला. विहारांत गेल्यावर राहुलाला दायाद्य द्यावयाच्या उद्देशानें सारिपुत्राला बोलावून भगवन्तानें त्याला प्रव्रज्या देण्यास सांगितलें.\n३३. राहुलकुमाराला आपण कशाप्रकारें प्रव्रज्या द्यावी अशी सारिपुत्रानें पृच्छा केली, तेव्हां भगवान ह्या प्रकरणी भिक्षूंना गोळा करून म्हणाला, “भिक्षुहो, तीन शरणगमनांनीं श्रामणेरप्रव्रज्य देण्यांत यावी. ती अशी:- प्रथम त्या मुलाचें क्षौर करावें. त्याला काषायवस्त्रें नेसवावीं, व भिक्षूंच्या पायां पडावयास लावून उकिडव्यानें हात जोडून बसवावें व ही वचनें त्रिवार उच्चारावयास लावावीं-\nभाग १ ला 1\nभाग १ ला 2\nभाग १ ला 3\nभाग १ ला 4\nभाग १ ला 5\nभाग १ ला 6\nभाग १ ला 7\nभाग १ ला 8\nभाग १ ला 9\nभाग १ ला 10\nभाग १ ला 11\nभाग १ ला 12\nभाग १ ला 13\nभाग १ ला 14\nभाग १ ला 15\nभाग १ ला 16\nभाग १ ला 17\nभाग १ ला 18\nभाग १ ला 19\nभाग १ ला 20\nभाग १ ला 21\nभाग १ ला 22\nभाग १ ला 23\nभाग १ ला 24\nभाग १ ला 25\nभाग १ ला 26\nभाग २ रा 1\nभाग २ रा 2\nभाग २ रा 3\nभाग २ रा 4\nभाग २ रा 5\nभाग २ रा 6\nभाग २ रा 7\nभाग २ रा 8\nभाग २ रा 9\nभाग २ रा 10\nभाग २ रा 11\nभाग २ रा 12\nभाग २ रा 13\nभाग २ रा 14\nभाग २ रा 15\nभाग २ रा 16\nभाग २ रा 17\nभाग २ रा 18\nभाग २ रा 19\nभाग २ रा 20\nभाग २ रा 21\nभाग २ रा 22\nभाग २ रा 23\nभाग २ रा 24\nभाग २ रा 25\nभाग २ रा 26\nभाग २ रा 27\nभाग २ रा 28\nभाग २ रा 29\nभाग २ रा 30\nभाग २ रा 31\nभाग २ रा 32\nभाग २ रा 33\nभाग २ रा 34\nभाग २ रा 35\nभाग २ रा 36\nभाग २ रा 37\nभाग २ रा 38\nभाग २ रा 39\nभाग २ रा 40\nभाग २ रा 41\nभाग २ रा 42\nभाग २ रा 43\nभाग २ रा 44\nभाग २ रा 45\nभाग २ रा 46\nभाग २ रा 47\nभाग ३ रा 1\nभाग ३ रा 2\nभाग ३ रा 3\nभाग ३ रा 4\nभाग ३ रा 5\nभाग ३ रा 6\nभाग ३ रा 7\nभाग ३ रा 8\nभाग ३ रा 9\nभाग ३ रा 10\nभाग ३ रा 11\nभाग ३ रा 12\nभाग ३ रा 13\nभाग ३ रा 14\nभाग ३ रा 15\nभाग ३ रा 16\nभाग ३ रा 17\nभाग ३ रा 18\nभाग ३ रा 19\nभाग ३ रा 20\nभाग ३ रा 21\nभाग ३ रा 22\nभाग ३ रा 23\nभाग ३ रा 24\nभाग ३ रा 25\nभाग ३ रा 26\nभाग ३ रा 27\nभाग ३ रा 28\nभाग ३ रा 29\nभाग ३ रा 30\nभाग ३ रा 31\nभाग ३ रा 32\nभाग ३ रा 33\nभाग ३ रा 34\nभाग ३ रा 35\nभाग ३ रा 36\nभाग ३ रा 37\nभाग ३ रा 38\nभाग ३ रा 39\nभाग ३ रा 40\nभाग ३ रा 41\nभाग ३ रा 42\nभाग ३ रा 43\nभाग ३ रा 44\nभाग ३ रा 45\nभाग ३ रा 46\nभाग ३ रा 47\nभाग ३ रा 48\nभाग ३ रा 49\nभाग ३ रा 50\nभाग ३ रा 51\nभाग ३ रा 52\nभाग ३ रा 53\nभाग ३ रा 54\nभाग ३ रा 55\nभाग ३ रा 56\nभाग ३ रा 57\nभाग ३ रा 58\nभाग ३ रा 59\nभाग ३ रा 60\nभाग ३ रा 61\nभाग ३ रा 62\nभाग ३ रा 63\nभाग ३ रा 64\nभाग ३ रा 65\nभाग ३ रा 66\nभाग ३ रा 67\nभाग ३ रा 68\nभाग ३ रा 69\nभाग ३ रा 70\nभाग ३ रा 71\nभाग ३ रा 72\nभाग ३ रा 73\nभाग ३ रा 74\nभाग ३ रा 75\nभाग ३ रा 76\nभाग ३ रा 77\nभाग ३ रा 78\nभाग ३ रा 79\nभाग ३ रा 80\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://davabindu.wordpress.com/2016/10/02/%E0%A4%85%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%82%E0%A4%B2-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97-27/", "date_download": "2020-04-07T16:51:21Z", "digest": "sha1:YZH4VULBEUDVS52GZHSZJ7725YVOWEC3", "length": 87185, "nlines": 424, "source_domain": "davabindu.wordpress.com", "title": "अज्ञाताची चाहूल : (भाग : 27) | davabindu दवबिंदू", "raw_content": "\nविचार, आठवणी, अनुभव, भावना, हितगुज , मतं….आणि बरंच काही\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 27)\n“हो मीच योगिता फणसे. पण मी ओळखलं नाही तुम्हाला.”\n“नाही, आपण पहिल्यांदाच भेटतोय. सॉरी मला त्या कमलला तसं सांगावं लागलं. तुम्हाला भेटून खरं म्हणजे माझं काम होईल की नाही मला माहित नाही, म्हणजे तुम्हीच ‘ती‘ योगिता आहात का, हे मला नाही माहित. पण तरी तुम्हाला थोडी जरी माहिती असली तरी मला सांगा, फार मदत होईल . आता अगदी थोडक्यात सांगायचं तर सुजय साने बद्दल तुम्हाला काही माहिती आहे का, हे ……”\nपण बोलत असतानाच सायलीला तिच्या मागे काहीतरी हालचाल जाणवली. ती मागे वळणार तेवढ्यात तिला मागे खेचून तिच्या डोळ्यांवर कुणीतरी हात ठेवले, अगदी घट्ट आणि नंतर दुसऱ्या हाताने त्या व्यक्तीने तिच्या तोंडावर हात ठेवला. त्या हातातला जोर जाणवत होता. डोळ्यांवर हात ठेवल्यामुळे सायलीचे डोळे बंद झाले पण डोळे बंद व्हायच्या आधी मात्र समोर योगिताच्या चेहऱ्यावरचे बदललेले भाव सायलीने टिपले.\nभीतीची एक जोरदार चमक डोक्यापासून पायापर्यंत वाहत गेल्याचं सायलीला जाणवलं. हे नक्की काय होतंय आपलं तोंड बंद केलंय, डोळे झाकलेत. म्हणजे इथे काहीतरी धोका आहे, होता. आपण सावध का नाही राहिलो आपलं तोंड बंद केलंय, डोळे झाकलेत. म्हणजे इथे काहीतरी धोका आहे, होता. आपण सावध का नाही राहिलो आता काय करतील हे आपल्याला आता काय करतील हे आपल्याला आणि ही योगिता काही मदत करेल की ती पण ह्यांनाच मिळालेली असेल आणि ही योगिता काही मदत करेल की ती पण ह्यांनाच मिळालेली असेल डोळे झाकताना तिच्याकडे बघितलं तर तिच्या चेहऱ्यावरचे भाव सुद्धा घाबरल्यासारखेच वाटले. पण मग ती काही करत का नाहीये डोळे झाकताना तिच्याकडे बघितलं तर तिच्या चेहऱ्यावरचे भाव सुद्धा घाबरल्यासारखेच वाटले. पण मग ती काही करत का नाहीये कोणी काही बोलत का नाहीये कोणी काही बोलत का नाहीये बाबा, आय नीड हेल्प. तुम्हाला कळेल का हे बाबा, आय नीड हेल्प. तुम्हाला कळेल का हे\nएका क्षणार्धात हे असले सगळे विचार तिच्या डोक्यात चमकून गेले. दोन्ही हातांनी तीसुद्धा तोंडावरचा हात काढण्याचा प्रयत्न करत होती. पण मग हळूहळू तिच्या लक्षात आलं. तिच्या आजूबाजूला परफ्युमचा खूप छान सुगंध दरवळत होता. हा वास तिच्या ओळखीचा होता. डोळ्यांवरच्या हाताची पकड आता थोडी सैल झाली होती. ह्या व्यक्तीने फक्त एका हाताने माझे डोळे झाकलेत म्हणजे हाताची बोटं एकदम लांबसडक असणार. आणि मग तिच्या डोक्यात प्रकाश पडला. लांबसडक बोटं, तो परफ्युम. हो, बरोबर दुसरं कुणी असूच शकत नाही.\nतिने जोर लावून स्वतःला सोडवून घेतलं आणि ती मागे वळली. बरोबर, ईशाच होती ती.\n” सायली जोरात ओरडलीच.\n“काय यार, तुला कळलंच ना….आणखी थोडा वेळ तुला घाबरवायला जरा मजा आली असती.” ईशा दात काढत म्हणाली.\n“ईशा, मूर्ख. ही असली मस्करी करतात का माझ्या डोक्यात काय, काय येऊन गेलं आत्ता 2 मिनिटात माहितीये का माझ्या डोक्यात काय, काय येऊन गेलं आत्ता 2 मिनिटात माहितीये का मी त्या दिवशी पण सांगितलं होतं तुला, असली घाणेरडी मस्करी करू नकोस. आणि….आणि एक मिनिट, तू इथे कशी काय आलीस मी त्या दिवशी पण सांगितलं होतं तुला, असली घाणेरडी मस्करी करू नकोस. आणि….आणि एक मिनिट, तू इथे कशी काय आलीस\n“आय नो, सॉरी. तुला नंतर मला मारायचं असेल ना तरी माझी तयारी आहे. पण आत्ता जरा ज्यासाठी इथे आलोय, ते करूया का” ईशाने योगिताकडे बोट दाखवत म्ह��लं.\nईशाने मधेच येऊन घातलेल्या या गोंधळामुळे ती जराशी विचारात पडली होती. आधी ही जी पहिली मुलगी आली तीच तिच्या ओळखीची नव्हती. त्यात आता ही दुसरी मुलगी येऊन तिचे डोळे झाकते काय, तिची मस्करी करते काय, हे काय चाललंय तिला काहीच कळत नव्हतं. मात्र सायलीच्या तोंडून निघालेल्या त्या नावामुळे ती जागच्या जागी खिळून राहिली होती.\n“सॉरी हा, आमच्या गोंधळामुळे तुम्ही गोंधळून गेला असाल. ही माझी कझिन आहे. ईशा. आपण बोलूया का म्हणजे फार वेळ नाही घेणार तुमचा. दहाच मिनिटं…..”\nपण सायलीला पुढे काहीच बोलू न देता योगिताने विचारलं,\n“तुम्ही मगाशी कुणाचं नाव घेतलंत सुजय सुजय साने, बरोबर ना तुम्ही कोण त्याच्या\nतिच्या या एका प्रश्नानेच सायलीला मोठा दिलासा मिळाला होता. म्हणजे ही सुजय सानेला ओळखत होती तर.\n“हो, सुजय साने. मी आत्ता तरी त्याची कोणीच नाहीये. पण आमचं लग्न ठरलंय. साखरपुडा झालाय.” सायली\n“मला विचाराल तर त्याच्याशी लग्न करू नका असं सांगेन मी तुम्हाला.” योगिता\n“एक मिनिट, तुम्हाला काहीतरी विचारायचं होतं, म्हणून तुम्ही आला होतात ना काय विचारायचंय\n“विषय बदलला तरी मुद्दा तोच आहे योगिता. सुजयबद्दल बोलायलाच आम्ही आलोय. तू ओळखतेस का त्याला ” सायलीने आता ‘तुम्ही‘ वरून ‘तू‘ वर येऊन सुरुवात केली.\n“ओळखत होते. पण आता नाही. मला त्याला भेटायची, त्याच्याबद्दल बोलायची ईच्छा नाही. ” योगिताचा स्वर थोडा कडवट झाला होता.\n मला तेच जाणून घ्यायचंय योगिता. त्याच्याबद्दल जेवढी माहिती मिळेल तेवढी हवी आहे मला. प्लिज तू काही सांगितलंस तर मला मदत होईल…” सायली\nआता योगिताला जरा आश्चर्य वाटत होतं.\n“पण तू इथे कशी काय आलीस आय मीन, सुजयकडून तर तुला माझ्याबद्दल नक्कीच कळलं नसणार. मग तुला त्याची माहिती मिळवायला माझ्याकडे जा, म्हणून कोणी सांगितलं. आय मीन, सुजयकडून तर तुला माझ्याबद्दल नक्कीच कळलं नसणार. मग तुला त्याची माहिती मिळवायला माझ्याकडे जा, म्हणून कोणी सांगितलं.\n“सगळ्याच गोष्टी सांगून पटत नसतात योगिता. पण तरी मी सांगेन तुला सगळं. पण तू सुद्धा मला सांगशील ना, प्लिज मला खरंच हे कळणं फार महत्वाचं आहे. तुझ्याकडे थोडा वेळ आहे ना मला खरंच हे कळणं फार महत्वाचं आहे. तुझ्याकडे थोडा वेळ आहे ना\n“खरं तर माझं काहीतरी काम होतं दुसरं. पण तुम्ही बोलताय ते ऐकून थांबावंसं वाटतंय. बोलूया आपण. तिथे बसुया क��” बागेतल्या एका बेंचकडे बोट दाखवत योगिताने विचारलं.\nतिघीही त्या बेंचच्या दिशेने निघाल्या.\n“तुला काय म्हणायचंय सुजय ह्या फोटोत कौस्तुभ आणि तो कोण तो सिद्धार्थ बोलतायत म्हणजे, त्यांच्यात तुझ्याबद्दल, म्हणजे आपल्याबद्दल काही बोलणं झालं असेल असं म्हणायचंय का तुला ह्या फोटोत कौस्तुभ आणि तो कोण तो सिद्धार्थ बोलतायत म्हणजे, त्यांच्यात तुझ्याबद्दल, म्हणजे आपल्याबद्दल काही बोलणं झालं असेल असं म्हणायचंय का तुला\n(ह्या कथेतील दोन सुजयपैकी आपल्या पहिल्यापासून ओळखीचा झालेला तो म्हणजे नावाने खरा पण ओळख खोटी सांगणारा सुजय साने. म्हणजे खोटा सुजय साने. अर्थात सवयीने ‘सुजय‘ असं संबोधल्यावर दोन सुजयपैकी हाच सुजय डोळ्यांसमोर येणार. त्यामुळे दोन सुजयमधले संवाद लिहिताना खोट्या सुजयला ‘सुजय‘ असं संबोधू आणि खऱ्या सुजयला ‘सु.सा.’ असं शॉर्ट–फॉर्म मध्ये. वाचताना गोंधळ होऊ नये म्हणून.)\n“हो, तसंच काहीतरी. ” सुजय\n“अरे पण कौस्तुभची ट्रान्स्फर झाली आहे ना, काल तो आला पण गावाला जाऊन. आज सकाळी निघणार आहे, आय मीन सकाळी निघाला पण असेल आज. मी काल रात्री भेटून आलो ना त्याला. मला तसं काहीच नाही जाणवलं.” सु.सा.\n” त्याला नसेल जाणवलं. नाहीतर त्याने सरळ येऊन तुला विचारलंही असतं ना. तुझा एवढा चांगला मित्र आहे ना तो. पण त्याच्या तोंडून काही उलट–सुलट निघून गेलं असेल आणि सिद्धार्थला संशय आला असेल तर\n“एक मिनिट. हा सिद्धार्थ नक्की कोण आहे आणि तू का घाबरतोयस त्याला एवढा आणि तू का घाबरतोयस त्याला एवढा\n“त्याच्यापासून धोका आहे, असंच वाटतंय मला त्याला भेटल्यापासून. सायलीच्या ऑफिसमध्ये आहे तो आणि तिला रिपोर्ट करतो. त्याच्या डोक्यात काय चाललंय किंवा त्याला माझ्याबद्दल संशय आलाय का, हे मला कळलं पाहिजे.” सुजय\n“हे बघ, कौस्तुभकडून काही मदत होईल असं नाही वाटत मला. त्याला स्वतःला संशय नाही आलाय. मग त्याची काय मदत होणार आहे काहीतरी वेगळा विचार कर. सुचेल काहीतरी.” सु.सा.\n“वेगळा विचार तर मी करणारच आहे. पण त्याआधी तुझ्यासाठीपण एक काम आहे. प्लिज लवकरात लवकर कर…” सुजय\nसायली बोलायची थांबली. तिने योगिताला सुजयचा फोटो दाखवून खात्री करून घेतली होती. योगिताला सगळं सांगताना तिने पुढचा–मागचा कसलाच विचार केला नव्हता. ती आपल्या बोलण्यावर विश्वास ठेवेल की नाही, तिला हे सगळं हास्यापद वाटेल क��, तिला हे सगळं सांगून आपल्याला हवी ती माहिती मिळणार आहे का, ह्या सगळ्या शंका बाजूला सारत सायलीने तिला सगळं सांगितलं. अगदी योगिताबद्दल तिला कसं समजलं, तिचा पत्ता कसा शोधला अगदी सगळंच. योगिताबद्दल तिला कसं कळलं हे सांगितलं नसतं तर कदाचित योगिताही पुढचं काही सांगायला तयार झाली नसती. आणि आता, इतकी खटपट करून, इतक्या लांब ह्या योगितापर्यंत येऊन पोहोचल्यावर तिला हात हलवत परत जायचंच नव्हतं. पण योगिताला तिचं बोलणं ऐकू तरी येत होतं की नाही, असं तिला आता वाटायला लागलं. सायली बोलायची थांबली तरी तिची काहीच प्रतिक्रिया आली नाही. सायली आणि ईशाने एकमेकींकडे बघितलं.\n“योगिता, आय नो, सायली जे काही बोलतेय, ते तुला विचित्र आणि कदाचित खोटं वाटेल पण …”\nपण ईशाला मधेच तोडत योगिता म्हणाली,\n तू हे जे काही सांगितलंस ना, त्याचं मला आश्चर्य नाही वाटलं आजिबात. इन फॅक्ट माझ्याशिवाय दुसरं कोण जास्त चांगलं समजून घेऊ शकेल हे काही महिन्यांपूर्वी हे सगळं, असलंच विचित्र आणि भयानक, अनबिलीव्हेबल मी एक्सपीरियन्स केलंय. ”\n” सायली आणि ईशा दोघी एकदमच ओरडल्या.\n“तू ………म्हणजे…तुला कसं असं…” ईशाला तिला नक्की काय विचारावं हे कळेना.\n“हो. कारण चारेक महिन्यांपूर्वी माझं लग्न ठरलं होतं सुजयबरोबर. अरेंज्ड मॅरेज. माझ्याबद्दल कुठेतरी कळलं त्याला, असं म्हणाला तो. म्हणजे कुणाच्यातरी ओळखीतून कळतं ना, तसं. युज्वली आई, बाबा किंवा घरातले कोणीतरी मोठेच फोन करतात ना, पण ह्याने स्वतःच फोन केला होता स्थळासंदर्भात बोलायला. ….\nयोगिता बोलायला लागली तशी सायली आणि ईशासमोर सुजयचा भूतकाळ उलगडायला लागला. अर्थात, ह्याची त्यांना कितपत मदत होणार होती, हे त्या दोघींनाही माहित नव्हतं. पण आपल्याला माहित नसलेल्या काही गोष्टी तरी योगिताकडून नक्की समोर येतील, अशी आशा तिला वाटत होती.\n“नमस्कार. मी सुजय साने. योगिताचाच नंबर आहे ना हा…”\n“हो, मी तिची आत्या बोलतेय..पण आपण…..”\n“नमस्कार आत्या. अक्चुअली स्थळाची माहिती विचारायला फोन केलाय.”\n“असं होय…हा..हा. बोला…आमच्या योगिताच्या लग्नाचं बघतोय आम्ही. चांगली डबल ग्रॅज्युएट आहे. स्मार्ट आहे. टुरिझम इंडस्ट्री मध्ये आहे. सध्या जॉब करतेय पण पुढे–मागे स्वतःचा बिझनेस करायचा डोक्यात आहे तिच्या. पण तुम्हाला तिच्याबद्दल कसं कळलं तुमचा मुलगा आहे का लग्नाचा तुमचा मुलगा आ��े का लग्नाचा\n“खरं तर मीच लग्नाचा मुलगा आहे. माझं नाव सुजय साने. तुम्हाला जरा विचित्र वाटेल मीच फोन केलाय म्हणून. पण काय आहे, मला वडील नाहीयेत. बरीच वर्ष झाली त्यांना जाऊन. आईचं ऑपरेशन झालंय आत्ताच. तिला एक महिनाभर बेडरेस्ट सांगितली आहे. बोलायला पण त्रास होतोय अजून तिला. पण तरी माझ्या लग्नाच्या मागे लागली आहे. आत्तापण तिच्याच आग्रहामुळे फोन केलाय मी. चांगलं स्थळ आहे, मी बरी होईपर्यंत कशाला थांबायचं…वगैरे सगळं ऐकून विचार केला, तिच्या इच्छेचा मान ठेवायला हवा. मला पण अवघडल्यासारखं होतंय असा फोन करायला. तर माझ्याबद्दल माहिती द्यायची तर योगितासारखा मी पण डबल ग्रॅज्युएट आहे. एका इंजिनीरिंग कंपनीमध्ये बिझनेस डेव्हलपमेंट हेड आहे. बाकीची माहिती मी योगिताला ई–मेल करतो. चालेल ना\n“काही हरकत नाही. मी सांगेन तिला. तिला ई–मेल बघायला सांगेन आणि मग ती करेल तुम्हाला फोन.”\n“योगिताचे आई–वडील नाहीयेत का घरी\n“ती इथे राहते माझ्याबरोबर, पुण्यात. तिचे आई–बाबा तिथे यु.एसला असतात. बरीच वर्ष झाली त्यांना तिथे जाऊन. योगिताही काही वर्ष होती. पण तिला इथेच परत यायचं होतं आणि आई–बाबांचा पाय तिथे अडकलेला. मग मीच म्हटलं माझ्याकडे राहूंदेत. मलाही कंपनी होईल. तिचं कॉलेजपासूनचं शिक्षण इथेच झालं.”\n“अच्छा. बरं. ठीक आहे आत्या. तुमच्याशी बोलून बरं वाटलं. ठेवतो फोन आता. बाय.”\nरात्री घरी आल्यावर योगिताला आत्याकडून सुजयबद्दल कळलं. त्याने स्वतः त्याच्या लग्नासंदर्भात फोन केला होता, हे ऐकून तिला नवल वाटलं. ई–मेल चेक केले तर तिला सुजयकडून मेल आलेला होता, त्याने त्याची सगळी माहिती पाठवली होती. सगळं काही तिच्या अपेक्षांशी मॅच होणारं होतं. फोटोही चांगला होता. दुसऱ्या दिवशी तिने सुजयला फोन केला आणि त्यांनी प्रत्यक्ष भेटण्याचं ठरवलं. त्या भेटीनंतर योगिताने त्याला घरी बोलावलं. आत्यालाही त्याला भेटता यावं म्हणून. होणारा नवरा म्हणून तो योगिताला आवडला होता. साखरपुडा लवकरात लवकर करून मग सहा महिन्यांनी लग्न करायचं असं त्यांनी ठरवलं. योगिताच्या आई–वडिलांशीही तो फोनवर बोलला आणि त्यांचंही समाधान झालं होतं. आई पूर्ण बरी झाली की मग साखरपुडा करू, असं योगिताच्या घरच्यांनी सांगितलं.\nपण सुजयला मात्र साखरपुड्याची घाई होती असं दिसलं. लवकरात लवकर साखरपुडा व्हावा, असं आईलाच वाटतंय हे त्याने घरच्यांना पटवून दिलं. योगिताचे आई बाबा लगेचच भारतात आले.आई–बाबा, आत्या आणि योगिता त्याच्या आईला जाऊन भेटूनही आले. पुण्याजवळच्या एका गावात त्यांचा वडिलोपार्जित वाडा होता, तिथेच राहायच्या त्या. सुजय मात्र नोकरीसाठी पुण्यात राहायचा. त्याने पुण्यात स्वतःचा फ्लॅटही घेतला होता. योगिता भेटायला गेली तेव्हा त्याची आई खरंच आजारी होती. ऑपेरेशन झाल्यामुळे त्यांना अशक्तपणा आला होता. मात्र मला तू आवडली आहेस, आणि तुम्हाला चालणार असेल तर साखरपुडा लगेच आटपून घेऊ, असं म्हणाल्या. एक आठवड्यानंतर साखरपुडा घरच्या घरीच झाला, त्याच वाड्यात.\nसाखरपुडा आटोपून योगिता आणि बाकीचे रात्री उशिरा घरी परत आले. साखरपुडा छानच झाला होता. सुजयने तिच्यासाठी इतकी सुंदर अंगठी घेतली होती की बघणाऱ्याने त्या नाजूक डिझाईनचं कौतुक केल्याशिवाय राहूच नये. शिवाय योगितासाठी कितीतरी गिफ्ट्स घेतली होती त्याने. योगिताला सुखाच्या उच्च शिखरावर असल्यासारखं वाटत होतं. चांगला, समजून घेणारा जोडीदार, चांगली आर्थिक परिस्थिती आणि जुळलेली मनं, ह्याशिवाय आणखी काय हवं असतं एखाद्याला पण कालपासून ती थोडी अस्वस्थ होती खरी. गेले दोन दिवस एकाच स्वप्न पडत होतं तिला. आणि तेही जरासं गूढ, भयानक वाटेल असं. दोन्ही दिवस एकच स्वप्न कसं पडलं, हा विचार तिच्या डोक्यातून जात नव्हता. झोपायला जाण्यासाठी तिने बेडरूममधला दिवा बंद केला आणि ती पलंगावर आडवी होणार, तेवढ्यात तिच्या बाजूलाच तिला कोणाचीतरी चाहूल लागल्यासारखी वाटली. एकदम दचकून तिने मागे वळून पाहिलं. नाईटलॅम्पच्या उजेडात तिला मागे कसलीतरी काळी सावली झर्रकन इकडून तिकडे गेल्याचं दिसलं. तिने धडपडत जाऊन लाईट्स लावले. पण खोलीत कुणीच नव्हतं. बाहेर आई–बाबा आणि आत्या गप्पा मारत होते, म्हणजे त्यांच्यापैकीही खोलीत कुणीच आलेलं नव्हतं. रात्री तिचा नीट डोळाही लागला नाही. खोलीत कुणीतरी आहे, एक काळी सावली फेऱ्या मारतेय, असं सारखं जाणवत होतं तिला.\nदुसरा दिवस मात्र जरासा चांगला गेला. आई–बाबा आणखी चार दिवस राहणार होते, त्यामुळे चार दिवस तुला भेटणार नाही असं तिने सुजयला सांगितलेलं होतं. आई–बाबा पुन्हा यु.एसला निघून गेले आणि मग पाचव्या दिवशी योगिताला सरप्राईझ द्यायला म्हणून सुजय अचानक योगिताच्या ऑफिसमध्ये हजर झाला. त्यादिवशी मग तिने हाफ–डे टाक��ा, दोघे खूप भटकले, मुव्हीला गेले, रात्री बाहेरून जेवूनच योगिता घरी आली. आजचा दिवस खूपच छान गेला होता, सुजयबरोबर स्वतःचं भविष्य रंगवून पाहताना ती अगदी सुखावून गेली होती. सुजयला गुड नाईट चा मेसेज पाठवून ती झोपायला गेली. झोपही अगदी पुढच्याच मिनिटाला लागली. पण रात्री कुठल्यातरी वेगळ्याच जाणिवेने तिला जाग आली. तिची खोली प्रचंड गार झालेली होती, फ्रिजचं दार उघडून समोर उभं राहावं, इतकं गार. ती थंडीने अक्षरशः कुडकुडत होती. अंगावरचं पांघरूण मानेपर्यंत वर ओढत असताना तिचं समोर लक्ष गेलं, आणि ती ताडकन उठूनच बसली. भेटीने अर्धमेली झाली. नाईटलॅम्प च्या उजेडात दिसलं की समोर अंधारात कुणीतरी उभं होतं, तिच्या दिशेला तोंड करून, कदाचित तिच्याचकडे बघत. काय होतंय तिच्या काही लक्षात आलं नाही. एक क्षण वाटून गेलं की कदाचित आपला भास असेल, नकळत पांघरुणाच्या आत तिने स्वतःच्या मनगटावर एक चिमटा काढला. पण नाही, ती जागी होती आणि समोरचं दृश्य स्वतःच्या डोळ्यांनी पाहत होती. समोरची अंधारातली आकृती थोडी हलतेय असं जाणवलं आणि मग मात्र ती धीर करून किंचाळली.\nआत्याला तिने हे सांगितलं पण आत्याने सुजयला ह्यातलं काही सांगू नकोस म्हणून बजावलं. शेवटी त्यांचं अरेंज्ड मॅरेज होतं. त्यांची ओळख काही दिवसांचीच होती. योगिताला कसले विचित्र भास होतायत, तिची मानसिक अवस्था ठीक आहे ना, असं काहीही त्याला वाटू शकलं असतं. काहीतरी हॉरर मुव्ही बघितल्यामुळे किंवा तसलंच कसलंतरी पुस्तक वाचल्यामुळे असले भास होत असावेत, असं त्या दोघींनाही वाटलं. पण खरं तर मागच्या पूर्ण वर्षभरात आपण असला कुठलाच मुव्ही बघितला नाहीये, हे मनाच्या एका कोपऱ्यात योगिताला कुठेतरी माहित होतं. ऑफिसच्या कामात आताशा ती इतकी बिझी असायची की पुस्तक वाचायला काय, उघडायला पण वेळ व्हायचा नाही. अर्थात, त्यावेळी असली कारणं काढून तिने मनाची समजून घातली. पण नंतर असले भास, ती स्वप्न हे खूप वेळा व्हायला लागलं. अगदी आठवड्यातून दोन–तीन वेळा.\nशेवटी ऑफिसमधल्या एका मैत्रिणीला बरोबर घेऊन तिने मानसोपचार तज्ज्ञांकडे जायचं ठरवलं. त्यांच्याकडे काही माहिती फॉर्मवर भरायला लागते हे तिला मैत्रिणीने सांगितलं होतं. डॉक्टरकडे जाण्याच्या आदल्या दिवशी काही ठराविक माहिती नीट आठवून लिहून ती बरोबर घेऊन जाऊ, असा तिने विचार केला. त्याप्रमाणे आदल्या दिवशी तिने स्वतःबद्दलची थोडीफार माहिती लिहून काढली. म्हणजे फॅमिली हिस्टरी, कशा प्रकारची स्वप्नं पडतात, किती वेळा पडतात, हे सगळं आठवून लिहून काढलं. डॉक्टर आणखी काय,काय विचारू शकतात असा विचार ती करत होती. हे सगळं कधी पासून सुरु झालं, असं त्यांनी विचारलं तर मग तिने आठवून लिहून काढलं. साखरपुड्याच्या 2-3 दिवस आधी …म्हणजे ….ह्या तारखेला पाहिलं स्वप्न पडलं. बाकीची स्वप्नं कधी पडली, किंवा ते भास कधी झाले , किती दिवसांच्या अंतराने, काही आठवतंय का मग तिने आठवून लिहून काढलं. साखरपुड्याच्या 2-3 दिवस आधी …म्हणजे ….ह्या तारखेला पाहिलं स्वप्न पडलं. बाकीची स्वप्नं कधी पडली, किंवा ते भास कधी झाले , किती दिवसांच्या अंतराने, काही आठवतंय का असं डॉक्टरांनी विचारलं तर असं डॉक्टरांनी विचारलं तर हळूहळू मागे जाऊन ती आठवायला लागली, साखरपुड्याच्या दिवशी रात्री पहिला भास झाला. नंतर आई–बाबा जाईपर्यंत काहीच नाही. मग दुसऱ्या दिवशी, म्हणजे सुजयबरोबर फिरायला गेले त्यादिवशी पुन्हा भास झाला. त्यानंतर …..हे आठवता आठवता हळूहळू तिची लिंक लागत गेली. हे समजायला फार विचित्र होतं. हा योगायोग होता, की आणखी काही हळूहळू मागे जाऊन ती आठवायला लागली, साखरपुड्याच्या दिवशी रात्री पहिला भास झाला. नंतर आई–बाबा जाईपर्यंत काहीच नाही. मग दुसऱ्या दिवशी, म्हणजे सुजयबरोबर फिरायला गेले त्यादिवशी पुन्हा भास झाला. त्यानंतर …..हे आठवता आठवता हळूहळू तिची लिंक लागत गेली. हे समजायला फार विचित्र होतं. हा योगायोग होता, की आणखी काही ज्या दिवशी ती सुजयला भेटत होती, त्या दिवशी तिला विचित्र स्वप्नं पडायची, किंवा रात्री कुणीतरी दिसायचं, कसलेतरी आवाज यायचे.\nआणखी काही दिवसांनी तिला खात्रीच पटली की सुजयला भेटल्यावर हे सगळं सुरु होतंय. असं का, हा प्रश्न तिला सतावायला लागला.\nपण होणारे ते भास, ती दिसणारी आकृती हे सगळं इतकं भयानक होतं की ते सगळं आता तिला सहनच होत नव्हतं आणि सुजयला भेटणं थांबवल्यावरच हे सगळं थांबेल ह्याची तिला आता खात्री पटली होती. शेवटी एक दिवस तिने सुजयला फोन करून लग्नाच्या बाबतीत तिचा वेगळा विचार होतोय, आणि आता पुढे जायला नको, असं सांगितलं. पण तरी सुजयने तिला फोन करायचं सोडलं नाही. एकदा तो तिला भेटायला घरीसुद्धा येऊन गेला, पण आत्याने त्याला तिला भेटूच दिलं नाही. तिच्या ऑफिसमध्येही तो ���कदा येऊन गेला, पण त्याला भेटणं टाळायचं म्हणून योगिताला ऑफिसच्या एका कॉन्फरन्स रूम मध्ये अक्षरशः लपून बसावं लागलं. पण असं किती दिवस चालणार त्याचे एकावर एक फोन, मेसेज येत होते. योगिताने त्याला फोनवर साधारण कल्पना दिली होती, लग्न मोडण्याचं कारण सांगितलं होतं. पण सुजय मात्र त्याच्या परीने तिला भेटण्याचा पूर्ण प्रयत्न करत होता. कदाचित भेटून तिचं मन वळवता आलं असतं. शेवटी कंटाळून योगिताने त्याला भेटण्यासाठी होकार दिला. पण अर्थात, त्या भेटीत सुजय तिला समजावत राहिला, असं कसं होईल त्याचे एकावर एक फोन, मेसेज येत होते. योगिताने त्याला फोनवर साधारण कल्पना दिली होती, लग्न मोडण्याचं कारण सांगितलं होतं. पण सुजय मात्र त्याच्या परीने तिला भेटण्याचा पूर्ण प्रयत्न करत होता. कदाचित भेटून तिचं मन वळवता आलं असतं. शेवटी कंटाळून योगिताने त्याला भेटण्यासाठी होकार दिला. पण अर्थात, त्या भेटीत सुजय तिला समजावत राहिला, असं कसं होईल माझा काहीच संबंध नाही, वगैरे. पण योगिता तिच्या म्हणण्यावर ठाम होती. इतक्या वेळा अनुभवलेलं योगायोग म्हणून विसरता कसं येणार माझा काहीच संबंध नाही, वगैरे. पण योगिता तिच्या म्हणण्यावर ठाम होती. इतक्या वेळा अनुभवलेलं योगायोग म्हणून विसरता कसं येणार तिला त्या सगळ्याची इतकी भीती बसली होती की आता कुठली रिस्कच नको, ह्या निर्णयापर्यंत ती आली होती. आणखी थोडे दिवस थांबून बघू, ह्या सुजयच्या म्हणण्यावर आता तिचं एकच म्हणणं होतं. मला आणखी रिस्क घ्यायची नाही, कदाचित तुझा संबंध नसेलही, पण प्रश्न माझ्या जीवाचा आहे मला आता रिस्क घ्यायची नाही.\nत्या भेटीनंतरही सुजय ह्या ना त्या प्रकारे तिला कॉन्टॅक्ट करतच राहिला. शेवटी तिने निर्णय घेतला, दुसऱ्या शहरात जॉब बघण्याचा. लांब जाऊनच कदाचित हा प्रश्न सुटला असता. पुढच्या दोन–तीन आठवड्यात तिला लोणावळ्याला जॉब मिळाला. तिथल्या पोलीस स्टेशनच्या समोरच्याच वळणावर गार्डन हिल रिसॉर्ट होतं, तिथे. तिथे जायच्या आदल्या आठवड्यात तिने सुजयला भेटायला बोलावलं.\nया वेळी तिने त्याला जवळजवळ धमकीच दिली, मला भेटायला आलास तर पोलीस कम्प्लेंट करेन असं सांगितलं. तिला कुठे जॉब लागलाय हे तो सहज शोधून काढू शकला असता त्यापेक्षा तिने स्वतःच हे त्याला सांगण्याचं ठरवलं. लोणावळ्याला आल्यावर सुद्धा ती जराशी घाबरूनच असायची, सुज��� आपल्या मागावर येईल की काय, अशी तिला सतत धास्ती वाटायची. पण तिच्या सुदैवाने सुजयने तिचा नाद सोडला. त्याने तिला पुन्हा कधीही फोन केला नाही की भेटण्याचा प्रयत्न केला नाही .\nयोगिताचं बोलणं ऐकताना सायलीला हळूहळू काही गोष्टी समजत होत्या . तिला ऐकू आलेलं ते बोलणं योगिता आणि सुजयच्या शेवटच्या भेटीतलं होतं. फक्त आता काही गोष्टी योगिताला पुन्हा विचारून कन्फर्म करून घ्यायच्या होत्या.\n“योगिता, तू इतक्या वेळा त्याला भेटलीस, तर तुमच्यात काही बोलणं झालं होतं का म्हणजे त्याने त्याच्याबद्दल काहीतरी सांगितलं असेल तुला कधीतरी, आहे का काही असं म्हणजे त्याने त्याच्याबद्दल काहीतरी सांगितलं असेल तुला कधीतरी, आहे का काही असं\n“हो आम्ही खूप गप्पा मारायचो, पण मोस्ट ऑफ द टाइम्स आम्ही काही फ्युचर प्लॅन्स डिस्कस करायचो. त्याला ऍब्रॉड जायचं होतं आणि माझी तेवढी इच्छा नव्हती. मग त्यावर काय तोडगा काढायचा ते बोलायचो आम्ही बरेच वेळा. अर्थात , एकमेकांच्या आयुष्याबद्दलही शेअर करायचो, पण मला कधी त्याने जे सांगितलं , त्यावर संशय नाही आला.”\n“पण असा कधीच नाही का झालं की त्याने तुला काहीतरी सांगायचं टाळलं वगैरे \n“हो , एकदा मात्र आम्ही काहीतरी बोलत होतो, म्हणजे एकमेकांच्या फ्रेंड्स ग्रुप बद्दल असाच काहीतरी सांगत होतो, तेव्हा तो उत्साहाच्या भरात काहीतरी सांगत होता, आणि मग एकदम गप्पच बसला. मी त्याला परत विचारलं पण मग त्याने विषयच बदलला. आता उशीर झालाय , पुन्हा कधीतरी बोलू असं म्हणून एकदम उठलाच . पण मला काही संशय वगैरे नाही आला त्यावरून. कारण तेव्हा खरंच उशीर झाला होता. ”\n“सॉरी, म्हणजे तुम्ही काय बोलायचात हे मला विचारायला नकोय खरं तर, पण कदाचित त्याचीच मदत होईल म्हणून विचारतेय, त्यावेळी तुम्ही काय म्हणजे कशाबद्दल बोलत होतात आठवतंय का\n“हो, सगळंच आठवतंय मला. कसं आहे ना सायली, अगं तो थोडा काळ का हॊइना पण मी इमोशनली इन्व्हॉल्व्ह झाले होते त्याच्यात. आणि काही खात्रीदायक कारण समोर नसताना, मी त्याला लग्नाला नकार दिला, ह्याचं गिल्टपण होतं माझ्या मनात. मी आता त्याच्याशिवायही इतकं नॉर्मल जगू शकतेय म्हणजे त्याच्या प्रेमात नक्कीच पडले नव्हते. पण तरी ते थोडे दिवस, जे आम्ही पुढच्या आयुष्याबद्दल काही एकत्र ठरवण्यात घालवले ते फार छान होते अगं. कदाचित म्हणूनच सगळं लक्षात राहिलंय म���झ्या. हा, तर तू काय म्हणत होतीस…..हा… तेव्हा काय बोलणं चाललं होतं, हेच ना अगं तो आणि त्याचे मित्र खूप भटकायचे, ट्रेकिंगला जायचे असं सगळं सांगत होता. मग मधेच त्याच्या बोलण्यात आलं की मध्य प्रदेशातली एक ट्रिप सगळ्यात मोठी होती, आत्तापर्यंतची.. एवढं म्हणाला आणि मग थांबला. म्हणजे खूप काही बोलण्याच्या मूड मध्ये होता आणि एवढं बोलल्यावर एकदम अचानक थांबला, म्हणून मला थोडं विचित्र वाटलं खरं तर…पण मग तो म्हणाला की उशीर होतोय आता निघूया, तर तेही पटलं. ” योगिता\n“पुन्हा कधी त्यावर बोलणं नाही झालं का तुमच्यात\n“नाही, माझ्या आठवणीत तरी नाही. ” योगिता\n“आणि त्याची आई……तिला भेटलीस का तू परत आय मिन, आर यु शुअर ती त्याचीच आई होती आय मिन, आर यु शुअर ती त्याचीच आई होती \n ” योगिताने गोंधळून विचारलं.\n“नाही….तसं नाही. म्हणजे तू त्याच्या आईला एकदाच भेटलीस का कशी वाटली त्याची आई कशी वाटली त्याची आई\n“तशी ठीकच वाटली. म्हणजे लग्न मोडताना खरं तर मला त्यांना भेटून ते सांगायची इच्छा होती, हिम्मत नव्हती पण ईच्छा होती. पण तेव्हा सुजयच नको म्हणाला. म्हणाला माझी आई आहे, मी सांगेन. पण साखरपुड्याच्या दिवशी आणि त्याच्या आधी जेव्हा भेटले त्यांना, त्या चांगल्या वाटल्या…बोलायला वगैरे…” योगिता\n“तू त्या वाड्याचा पत्ता देऊ शकशील का\n“हो देते की. पण एक विचारू का का करतेयस हे सगळं का करतेयस हे सगळं तुला त्याच्यावर संशय आलाय तर सरळ सांग ना त्याला लग्न करणार नाहीस म्हणून. अगं हे जे काही होतंय ते पुढे कुठपर्यन्त जाईल ह्याचा विचार केलायस का तुला त्याच्यावर संशय आलाय तर सरळ सांग ना त्याला लग्न करणार नाहीस म्हणून. अगं हे जे काही होतंय ते पुढे कुठपर्यन्त जाईल ह्याचा विचार केलायस का पुढे तुझ्या जीवाला धोका निर्माण झाला तर मग काय करणार आहेस पुढे तुझ्या जीवाला धोका निर्माण झाला तर मग काय करणार आहेस\n“मलाही वाटते ती भीती योगिता. खोटं का बोलू ते भयानक अनुभव येतात, तेव्हा पुढ्यात क्षणी काय होईल, आपण तो क्षण बघायला जिवंत तरी असू की नाही, हा विचार येतोच मनात. पण तरी कुठेतरी मनाच्या एका कोपऱ्यात एक अस्वस्थ करणारी जाणीव असते. आज मला कळलंय, सुजयच्या आजूबाजूला काही गूढतेचं वलय आहे, त्याचा ह्या सगळ्याशी नक्की काहीतरी संबंध आहे, आणि ते काय आहे, हे कळायला नको का ते भयानक अनुभव येतात, तेव्हा पुढ्यात क्षणी काय होईल, आपण तो क्षण बघायला जिवंत तरी असू की नाही, हा विचार येतोच मनात. पण तरी कुठेतरी मनाच्या एका कोपऱ्यात एक अस्वस्थ करणारी जाणीव असते. आज मला कळलंय, सुजयच्या आजूबाजूला काही गूढतेचं वलय आहे, त्याचा ह्या सगळ्याशी नक्की काहीतरी संबंध आहे, आणि ते काय आहे, हे कळायला नको का काल तू त्याला लग्नाला नाही म्हणालीस आणि मग त्यानंतर आता तो मला फसवून माझ्याशी लग्न करायला बघतोय. तुझ्याही आधी कदाचित दुसऱ्या मुलीला फसवायचा प्रयत्न केला असेल. पण तिनेही कारण न शोधता सरळ नकार दिला असेल म्हणून तो तुझ्यापर्यंत येऊन पोहोचला. मी त्याला नाही म्हटलं तर तो असाच आणखी दुसऱ्या कुठल्यातरी मुलीला फसवायला बघेल. डोक्यातला तो विचार मला स्वस्थ नाही बसू देत. जर मला हे कळलंय, तर मी त्याच्या मुळापर्यंत गेलंच पाहिजे. सॉरी म्हणजे तू काही चुकीचं केलंयस असं नाही म्हणायचंय मला. आपल्याला जे बरोबर वाटतं तेच आपण करतो आणि स्वतःचा विचार करण्यात काहीच चुकीचं नाही. आणि माझ्याबरोबर माझ्या जवळची अशी सगळीच लोकं आहेत. ते मला एकटं नाही पडू देणार…” सायलीने ईशाचा हात पकडत म्हटलं.\n“तुझंही बरोबर आहे. ग्रेट आहेस तू. एवढा धोका पत्करते आहेस….मी एवढा पुढे जाऊन विचार केलाच नाही कारण त्यावेळेला काही सुचलंच नाही आणखी मला. मला फक्त ह्या सगळयातून बाहेर पडायचं होतं, आणि तेव्हा सुजयशी ठरलेलं लग्न मोडणं हा एकाच उपाय सुचला मला. आणि बघ ना, माझा अंदाज बरोबर होता, ज्यादिवशी मी त्याला भेटून लोणावळ्याला जायचा निर्णय सांगून आले आणि लग्न मोडल्याचं सांगितलं, त्यादिवसापासून ते सगळं बंद झालं. ” योगिता\n“नंतर कधीच नाही ते भास झाले तुला किंवा ती स्वप्नं वगैरे किंवा ती स्वप्नं वगैरे \n“नाही कधीच नाही. अगदी ज्या दिवशी लग्न मोडलं, त्यादिवशी मी त्याला भेटले होते ना, पण तरी त्यादिवशी असले काही भास झाल्याचं मला तरी आठवत नाही.” योगिता\n“योगिता, खरंच थँक्स. तू खूप माहिती दिलीस. एकच विचारायचं आहे. तू म्हणालीस की तुमच्या साखरपुड्याला अगदी घरातलेच लोक होते. पण मग त्याचे कोणीच नातेवाईक नव्हते का किंवा गावातले कोणी मित्र वगैरे किंवा गावातले कोणी मित्र वगैरे म्हणजे अगदी तो आणि त्याची आई, एवढे दोघेच होते म्हणजे अगदी तो आणि त्याची आई, एवढे दोघेच होते\n“त्याचे काका–काकू आले होते. मित्र वगैरे कोणी नव्हतं. काका– काकूंशी तेवढे ज��ळचे संबंध राहिले नाहीत आता, त्या वाड्याच्या वारसा हक्कावरून थोडे रुसवे–फुगवे चाललेत घरात असं म्हणत होता. पण घरातल्या जवळच्या कार्याला वगैरे आपलं कर्तव्य म्हणून का होईना, आम्ही उपस्थित राहतो, असं म्हणाला. सॉरी मगाशीच सांगायला हवं होतं, आता तू विचारल्यावर आठवलं. पण मला ते काका काकू तसे चांगले वाटले बोलायला. म्हणजे कुठलेतरी वाद चालू असतील त्यांच्यात असं वाटलं नाही. ” योगिता\n“ते पुण्याला असतात. कोथरूडच्या जवळ.” योगिता\n“त्यांचं नाव आठवत असेल तर सांगशील \n“हो सांगते ना. मला आठवतंय कारण सुजयच्या आई त्यांना सारखं अगदी नावाप्रमाणेच लक्ष्मी आणि नारायण आहेत माझे दीर आणि जाऊ, असं म्हणाल्या दोन वेळा. सोप्पं आहे ना लक्षात राहायला , लक्ष्मी–नारायण …” योगिता\n“आणि तो ज्या कंपनीमध्ये जॉब करत होता … ”\n“ते पण देते मी लिहून …”योगिता\nयोगिताचे पुन्हा एकदा आभार मानून आणि सुजयच्या आईचा पत्ता घेऊन सायली आणि ईशा परतीच्या मार्गाला लागल्या.\n“हा, काय रे सुजय, विचारलंस का कौस्तुभला \n“अरे विचारलं मी. एकतर त्याला सिद्धार्थ कोण ते आठवत पण नाहीये, साखरपुड्यात कोणाला तरी त्याचा धक्का लागला होता आणि तो त्याला सॉरी म्हणाला एवढंच कसंबसं आठवलं त्याला, ते पण मी तो फोटो दाखवल्यावर.” सु.सा.\n“अरे पण तो काय बोलला त्या सिद्धार्थला काही आठवतंय का त्याला काही आठवतंय का त्याला” सुजयने अधीरपणे विचारलं.\n“अरे आता जर त्याला मुळात तो सिद्धार्थ, त्याचा चेहरा इतकं सगळं आठवतच नसेल, तर काय बोलणं झालं हे तो का लक्षात ठेवेल आणि मी हे आता परत परत विचारलं, तर सिद्धार्थचं माहित नाही, पण कौस्तुभला नक्की संशय येईल आपला. ” सु.सा.\n“हम्म….ते बरोबर आहे. बरं जाऊदेत, मी बघतो काय करायचं ते. ” सुजय\n“ओके….पण सुजय, आय थिंक आता पुरे. आता तुझं लग्न होतंय ना, मलाच सुटल्यासारखं वाटतंय…” सु.सा.\n“का रे बाबा, मी फारच त्रास देतोय का तुला\n“त्रासाचा प्रश्न नाही रे. आपली तेवढी चांगली मैत्री आहे आता. आणि मी तुझी मदत का करतोय हे तुला माहित आहे. पण तू हे सगळं का करतोयस हे मला माहित नाही अजून आणि तरी मी तुला मदत करतोय ..”सु.सा.\n“येस. बरोबर आहे तुझं. मी सांगेन तुला लवकरच. भेटलं पाहिजे त्यासाठी….भेटू लवकरच. चल बाय..” सुजय\n“सायले काय विचार करतेयस” कॉफीचा घोट घेत ईशाने विचारलं.\nसायली दुपारी जेवली नव्हती म्हणून काहीतरी खाण्यासा���ी त्या रेस्टॉरंट मध्ये आल्या होत्या.\n“बरेच प्रश्न पडलेत मला…” सायली\n“सगळ्यात पहिला म्हणजे, तू कशी काय आलीस अचानक आणि तू पुन्हा मूर्खासारखं वागली आहेस ईशा…त्या दिवशी मी बजावलं होतं ना तुला…असली मस्करी ….”\n“हो, हो, सॉरी चिडू नकोस ना परत. तू सकाळी पुण्याला यायला बाहेर पडल्यावर तुझ्या बाबांचा फोन आला होता. शहाणे, तू तर मला सांगितलं पण नाहीस हे जे काय डायलॉग्ज ऐकू आले तुला त्याबद्दल. काकांनी सांगितलं. आणि तू पुण्याला येतेयस हे पण सांगितलं. ते बिचारे खूप टेन्शन मध्ये होते. तू एकटी गेलीस म्हणून. मला म्हणाले, तुला शक्य असेल तर तू जा जरा. आणि तू पोस्ट–ऑफिसमध्ये गेलीस, मग त्या योगिताच्या घरी…ते सगळं काकांना कळवत होतीस ना, ते सगळं मला कळवत होते ते. त्यांनी सकाळी फोन केल्यावर एक तासाभरात मी निघाले. त्यांनी तू योगिताच्या घरी गेल्याचं सांगितलं, आजूबाजूच्या खाणा–खुणा सांगितल्या, तूच बोलता–बोलता सांगितल्या होत्यास ना त्यांना त्यावरून मी तिथे आले, तेव्हा ती योगिता बागेत येत होती आणि तू पाठमोरी होतीस म्हणून म्हटलं तुला सरप्राईझ देऊ….म्हणून ….” ईशा\n“आणि जॉबचं काय मॅडम आपल्या की तो सोडूनच दिलायस की तो सोडूनच दिलायस\n“आज लकीली बॉस नव्हते गं ऑफिसमध्ये. काहीतरी महत्वाचं काम होतं, पण तसंही बॉस ऑफिसमध्ये नाहीत म्हटल्यावर ते उद्याच दाखवायचंय त्यांना. मग मी ते सगळं पेन ड्राईव्ह वर सेव्ह करून घरी आणलंय. आज रात्री करेन. माझ्या कलिगला म्हटलं काही असेल तर मला फोन कर. तिचा फोन नाही आला म्हणजे सगळं स्मुथली चाललं असणार…” ईशा\n“ईशा, कसली आहेस गं तू…नॉट गुड….तू ऑफिसच्या बाबतीत खूप …”\n“सायले, जाऊदे ना, सोड ना…हे लास्ट टाईम. प्रॉमिस. मी परत नाही करणार. आणि आज जागून कम्प्लिट करणार आहे ना मी….काकांनी सांगितलं तू एकटी निघालीयेस तर मला पण काळजी वाटली तुझी….बरं ते जाऊदेत…कसला विचार करत होतीस\n“सुजयच्या आईचा. म्हणजे कोण असतील त्या नक्की आपल्याला त्याने जसे खोटे नातेवाईक आणून दाखवले तसे योगिताला पण दाखवले असतील का, की ही त्याची खरी आई असेल आपल्याला त्याने जसे खोटे नातेवाईक आणून दाखवले तसे योगिताला पण दाखवले असतील का, की ही त्याची खरी आई असेलआणि खरे काका– काकूआणि खरे काका– काकू\n“हम्म…मला पण कळत नाहीये. आपण त्याच्या आईला भेटायला जाऊया का\n“जायला तर हवंच ईशा. कारण त्याशिवाय अजून कुठलाच क्लू नाहीये आपल्याकडे. फक्त आपण तिथे गेलो हे त्यांनी नंतर सुजयला कळवलं तर मग काय करायचं\n“आपण रात्री बसून ठरवू….चल निघूया का आता \n” नाही …तू माझ्या बरोबर येतेयस. उद्या त्या सुजयच्या आईला आणि काका–काकूंना भेटायला काय ऑल द वे परत येणारेस\n“अगं काहीतरीच काय…आईला सांगितलं पण नाहीये…तिला काय सांगू मी अचानक उठून पुण्याला का आले असं विचारेल ना ती…” सायली\n“नाही विचारणार…कारण मी त्या योगिताकडे येतायेताच मावशीला फोन केला होता. तिला सांगितलं की मी तुला बोलवून घेतलंय. थोडे दिवसांनी तुझं लग्न होणार, मग आम्ही भेटणार नाही. तू रजेवर आहेस म्हणून दोन दिवस ये म्हणून सांगितलं, असं मी मावशीला सांगितलं…” ईशा\n“आणि आईने ऐकलं असं म्हणणं आहे का तुझं अगं लग्न आठ–दहा दिवसावर आलेलं असताना ती मला कशी काय जाऊ देईल…तिच्या दृष्टीने एवढी भली मोठी खरेदी व्हायची आहे ना…” सायली\n“मी तिला सांगितलं की आम्ही आईबरोबर जाऊन सायलीची थोडीफार खरेदी इथे पुण्यात करू. त्या लोकांना गिफ्ट द्यायला चांगले ऑब्शन्स असतील तर ते पण बघू…म्हणून ती कशी बशी तयार झाली…” ईशा\n“धन्य आहेस तू ईशा. तरी मला घरी गेल्यावर आईची बोलणी खायला लागणार आहेतच. चल निघूया..” सायली\n“सायले, आणखी एक विचार करत होते मी….योगिताने तिचं लग्न मोडलं आणि तिला होणारे भास थांबले. म्हणजे ती जी कुणी येते, ती सुजयचं आणि त्या कुठल्याही मुलीचं लग्न मोडण्यासाठी येते, असं असेल का\n“हो गं ईशा, मी हा विचारच नाही केला. माझ्याही बाबतीत, ती मला सारखं सारखं भेटून ‘हे लग्न करू नकोस ‘ असं सांगत असेल का \n“किंवा ती तुला असं काहीतरी सांगायचा प्रयत्न करत असेल जेणेकरून तुला सुजयबद्दल सगळं कळेल….बघ ना, आत्तापर्यंतचे सगळे क्लूज तिच्याच मुळे मिळालेत आपल्याला. ” ईशा\n“हम्म…बरोबर …ईशा, उद्याच भेटायला हवं त्या सुजयच्या आईला…” सायली\n“सुजय, कसा आहेस बाळा आठवडा होऊन गेला, तुझा फोन नाही. काळजी वाटत होती तुझी. तुला बघून पण किती दिवस झाले….बरा आहेस ना आठवडा होऊन गेला, तुझा फोन नाही. काळजी वाटत होती तुझी. तुला बघून पण किती दिवस झाले….बरा आहेस ना\n“हो आई…ठीक आहे मी. अगं खूप काम आहे ना ऑफिसमध्ये, रात्री यायला उशीर होतो. म्हणून वेळ नाही मिळाला फोन करायला. तू कशी आहेस \n“मी बरी आहे. पण तुझी काळजी वाटत राहते. योगिताशी ठरलेलं लग्न मोडलं. दुसऱ्यांदा अ��ं झालं. देव तरी माझ्याच मुलाच्या बाबतीत हे सगळं का करतोय काही कळत नाही. तुला भेटावसं वाटतंय…उद्या येशील इथे\n“अरे तिथीने वाढदिवस ना तुझा उद्या विसरलास का तुझ्या आवडीचा सगळा बेत करते उद्या. ..”\n“मला खरं तर काम आहे जरा. पण ठीक आहे. येईनच मी. किती दिवस झाले तुझ्या हातचं खाऊन….रजा घेतो उद्याच्या दिवस …”\n“नक्की ये. मी वाट बघतेय. बरं मला सांग…बाकीचं सगळं मी ठरवते. पण तुला श्रीखंड करू की गुलाबजाम \n“अर्थात, गुलाबजाम आई….आणि भरपूर कर…मी खूप खाणार आहे…येतोच उद्या….चल बाय…”\n” अर्थात श्रीखंड मावशी. पण तू कशाला एवढं बाहेरून वगैरे आणायचा आटापिटा करतेयस” सायलीने मावशीच्या गळ्यात हात टाकत म्हटलं. ”\n लाडकी भाची इतक्या दिवसांनी आलीये. त्यात लग्न होणार आता तुझं. तू येणार आहेस माहित असतं ना, तर सगळं मी स्वतः केलं असतं. पण आता बाहेरून तरी आणूदे मला. बरं उद्या राहणार आहेस ना म्हणजे राहाच आता.” मावशी\n“हो राहीन गं, पण उद्या जरा थोडं काम आहे, त्यासाठी बाहेर पण जायचंय…” सायली\nकदाचित उद्याचा उजाडणारा दिवस मला काहीतरी नवीन दिशा दाखवेल….सुजयच्या आई, तुम्ही सुजयच्या खऱ्या आई आहात की नाही माहित नाही पण तुम्हाला भेटायला येतेय मी…खूप प्रश्न घेऊन …..\nअज्ञाताची चाहूल – पर्व पहिले (भाग : १ )\nअज्ञाताची चाहूल (भाग : 2 )\nअज्ञाताची चाहूल (भाग : 3 )\nअज्ञाताची चाहूल (भाग : 4)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 5)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 6)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 7)\nअज्ञाताची चाहूल : पर्व दुसरे (भाग : 8)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 9)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 10)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 11)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 12)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 13)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 14)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 15)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 16)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 17)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 18)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 19)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 20)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 21)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 26)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 22)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 27)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 23)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 28)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 24)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 29)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 25)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 30)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 31)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 32)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 33)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 34)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 35)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 36)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 37)\nअज्ञाता���ी चाहूल : (भाग : 38)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 39)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 40)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 41)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 42)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 43)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 44)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 45)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 46)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 47)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 48)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 49)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 50)\nह्या ब्लॉगवरील कोणतेही लेख/ कथा किंवा कथेचा कोणताही भाग लेखिकेच्या पूर्व-परवानगीशिवाय वापरू नयेत. अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nअज्ञाताची चाहूल – पर्व पहिले (भाग : १ )\nअज्ञाताची चाहूल (भाग : 2 )\nअज्ञाताची चाहूल (भाग : 3 )\nअज्ञाताची चाहूल (भाग : 4)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 5)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 6)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 7)\nअज्ञाताची चाहूल : पर्व दुसरे (भाग : 8)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 9)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 10)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 11)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 12)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 13)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 14)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 15)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 16)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 17)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 18)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 19)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 20)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 21)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 26)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 22)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 27)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 23)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 28)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 24)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 29)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 25)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 30)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 31)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 32)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 33)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 34)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 35)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 36)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 37)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 38)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 39)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 40)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 41)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 42)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 43)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 44)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 45)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 46)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 47)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 48)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 49)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 50)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/category/columns/south-africa-diary/", "date_download": "2020-04-07T17:45:21Z", "digest": "sha1:HMYRKHQAKKIKSY7IOXWYIMFCQSQWQUAS", "length": 14947, "nlines": 134, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "दक्षिण आफ्रिकेतले दिवस – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ April 7, 2020 ] तू लपलास गुणांत\tकविता - गझ���\n[ April 7, 2020 ] सुप्त शक्ती\tकविता - गझल\n[ April 6, 2020 ] आमचे ध्येय व दिशा\tकविता - गझल\nHomeनियमित सदरेदक्षिण आफ्रिकेतले दिवस\n२०११ च्या फेब्रुवारीतील शेवटचा आठवडा होता. दक्षिण आफ्रिकेतील उन्हाळा चालू होता. वास्तविक या देशात एव्हाना १७ वर्षे काढली होती तरी या वर्षीचा उन्हाळा थोडा कडकच होता. माझ्या हेड ऑफिसमधून – बोटस्वाना मधून दोन कर्मचारी कंपनीच्या कामासाठी आठवडाभर आले होते, त्यामुळे काम संपवणे फारच जिकिरीचे झाले होते. ऑफिसमध्ये एयर कंडिशन असला तरी बाहेर उन्हाच्या झळा जाणवायच्या. इथे […]\nआपल्याकडे एक समज आहे आणि त्याच बरोबर आकर्षण देखील आहे – गोऱ्या लोकांच्या समाजाबद्दल. समज असा आहे, “हे लोक किती श्रीमंत असतात आणि किती सुंदर आयुष्य व्यतीत करतात” यामधील, दुसरा भाग बरोबर आहे पण पहिला निश्चितच नाही. आयुष्य कसे उपभोगावे, याचा एक सुंदर वस्तुपाठ मला, माझ्या साउथ आफ्रिकेच्या १७ वर्षांच्या वास्तव्यात भरपूर मिळाला. अर्थात, मला भेटलेले […]\nसाउथ आफ्रिका – जोहानसबर्ग १\nजेंव्हा मी या शहराचा विचार करतो तेंव्हा, काही गोष्टी लगेच ठळकपणे ध्यानात येतात. पहिला विचार – या शहराचा विस्तार मुंबई जेंव्हा डोळ्यासमोर येते तेंव्हा त्याच्या समोर, हे शहर प्रचंड मोठे आणि विस्तारलेले आहे. दुसरे म्हणजे, मुंबईची लोकसंख्या आणि त्यामुळे झालेली परवड. तसा प्रकार या शहरात झालेला नाही. शहर अत्यंत योजनाबद्ध पद्धतीने वाढलेले आणि वाढवलेले आहे. इथे, […]\nआतापर्यंत, आपण साउथ आफ्रिकेतील सामाजिक परिस्थितीबद्दल थोडक्यात माहिती घेतली. वास्तविक, काळ्या लोकांचा समाज आणि कलर्ड लोकांचा समाज, या विषयावर फारसे काही लिहिले नाही. याचे मुख्य कारण, या समाजात मला तितकेसे मिसळता आले नाही. मुळात: काळे लोक, हे इतरांपासून जरा फटकून आणि वेगळेच राहतात. त्यातून त्यांची वागण्याची पद्धत, जरा गुर्मीत राहणारी असते. असे नव्हे की, सगळेच काळे एकाच साच्यात बसवता येतील, […]\nसाउथ आफ्रिका – डर्बन\nमाझा गेल्या पंधरा वर्षातील काळ ध्यानात घेतला तर, त्यातील बरीचशी वर्षे हीं पिटरमेरित्झबर्ग आणि डर्बन याच परिसरात गेली. त्यामुळे, आपसूकच डर्बन शहराबद्दल माझ्या मनात ममत्वाच्याच भावना आहेत. एकतर, या शहरात भारतीय वंशाची लोकसंख्या बरीच आहे. त्यामुळे, कितीही नाही म्हटले तरी, अशा लोकांशी तुमच्या ओळखी लगेच होतात आणि तश्या मा���्या झाल्यादेखील. सुमारे दीडशे वर्षांपूर्वी, इतिहास हेच सांगतो […]\n२००३ मधील डिसेंबर होता. पीटरमेरीत्झबर्ग मधील उन्हाळ्यातील थंड दिवस होता. सकाळीच माझा मित्र, क्लिफ घरी आला, तो, त्याच्यासोबत त्याची मुलगी जेनेट हिला घेऊनच. क्लिफ हा माझा अतिशय चांगला मित्र असल्याने, आणि त्याच्या घरी माझे नियमित जाणे-येणे असल्याने, आम्ही कधीही एकमेकांच्या घरी जात असू. वास्तविक रविवार सकाळ म्हणजे त्याची चर्चमध्ये जायची वेळ तरीही तो, जेनेटसोबत आला होता, […]\nसाउथ आफ्रिका – सुरक्षितता आणि मनोरंजन\nसाउथ आफ्रिका हा तसा 1st दर्जाचा देश मानला जातो. त्यामुळे, इथल्या सुविधा ह्या बहुतांशी उत्तम दर्जाच्या किंवा त्याच्या आसपास असतात. आता तुलना करायची झाल्यास, कमतरता नक्कीच आहे, जसे रविवार संध्याकाळी बाहेर जेवायला जायचे म्हणजे कर्मकठीण त्यामानाने आपली मुंबई कशी दिवसाचे २४ तास खिलवायला तयार असते त्यामानाने आपली मुंबई कशी दिवसाचे २४ तास खिलवायला तयार असते मुंबईत रात्री-बेरात्री बाहेर रस्त्यावर पायी हिंडायला काहीच वाटत नाही पण, साउथ आफ्रिकेत […]\nप्रिटोरिया मधील जूनमधील रविवार सकाळ आता इथे येऊन, मला चांगली १५ वर्षे झाली. तरी अजूनही सकाळ उजाडली तरी मुंबईतील दिवस मनात नेहमी येतो. वास्तविक, इथे आता थंडीचा कडाका आहे, सकाळचे १० वाजलेत तरी लोळावेसे वाटते. हा इथल्या वातावरणाचा परिणाम आता इथे येऊन, मला चांगली १५ वर्षे झाली. तरी अजूनही सकाळ उजाडली तरी मुंबईतील दिवस मनात नेहमी येतो. वास्तविक, इथे आता थंडीचा कडाका आहे, सकाळचे १० वाजलेत तरी लोळावेसे वाटते. हा इथल्या वातावरणाचा परिणाम इथे रविवारी ११ नंतर साउथ आफ्रिकेला “जाग” येते. शनिवार संध्याकाळ/रात्र बहुदा पार्टीत घालवायची, हा जणू नियम असल्यागत सगळे […]\nएखाद्या देशात साधारणपणे, ५ वर्षे राहिले की सर्वसाधारण समाजाची कल्पना येऊ शकते. साउथ आफ्रिका, स्पष्टपणे, ४ समाजात विभागाला आहे. १] काळे (मूळ रहिवासी), २] गोरे (जवळपास ३०० हून अधिक वर्षे वास्तव्य), ३] भारतीय वंशाचे (नुकतीच १५० वर्षे पूर्ण झाली) ४] कलर्ड ( मिश्र संयोगातून जन्मलेला समाज). अर्थात, माझ्यासारखे नोकरीसाठी येउन स्थायिक झालेले तसे बरेच आहेत पण […]\nवास्तविक या गावात मी केवळ २ वर्षेच राहिलो पण, तरीही साउथ आफ्रिकेचा “अर्क” बघता आला मुळात, Standerton हे छोटेसे गाव, जिथे मनोरंजनाची साधने जवळपास अजिबात नाहीत, थंडीच्या मोसमात हाडे गोठवणारी थंडी, आमची कंपनी आणि नेसले कंपनीचा कारखाना ( ३ वर्षांनी हा कारखाना देखील दुसरीकडे हलवला मुळात, Standerton हे छोटेसे गाव, जिथे मनोरंजनाची साधने जवळपास अजिबात नाहीत, थंडीच्या मोसमात हाडे गोठवणारी थंडी, आमची कंपनी आणि नेसले कंपनीचा कारखाना ( ३ वर्षांनी हा कारखाना देखील दुसरीकडे हलवला) वगळता कुठलीच मोठी इंडस्ट्री नसल्याने, रोजगाराच्या संधी तशा फारच कमी. खरतर, आमची बृवरी […]\nआमचे ध्येय व दिशा\nनिमित्त एक पण आपत्ती मात्र अनेक\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mymarathi.net/filmy-mania/prajakta-shinde/", "date_download": "2020-04-07T17:11:41Z", "digest": "sha1:J6YPTYQYPU3X5ASSNUZ6UTCHMVQW6TDX", "length": 10374, "nlines": 60, "source_domain": "mymarathi.net", "title": "प्राजक्ता शिंदेचा बोल्ड अंदाज - My Marathi", "raw_content": "\nकोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने पुण्यात पाच भागात संचारबंदी\nट्रम्प यांनी धमकावल्याच्या अवघ्या 6 तासांत भारताने हायड्रॉक्सीक्लोरोक्विन निर्यात बंदी केली शिथील इतरांना देणार,पण देशाला प्रथम प्राधान्य\nपुण्यातील ससून रुग्णालयात तिघांचा करोनानं मृत्यू\nकरोनाशी लढण्यासाठी अरविंद केजरीवाल यांचा मोठा 5T प्लान (व्हिडीओ)\nशोधून शोधून करावे लागेल कोरोनाशी दोन हाथ ..अन्यथा करेल तो आपला घात -आबा बागुल\nपंतप्रधान सहाय्यता निधीला विजय पुसाळकर यांची १ कोटी रुपयांची मदत\nलायन्स क्लबकडून २ लाख ५१ हजारची मुख्यमंत्री सहायता निधीस मदत\nकोरोनाशी सामना – सील केलेल्या भागाचा उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या बैठकीतआढावा (व्हिडीओ)\nरेल्वेचे डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी दररोज 1000 PPE किट्सची निर्मिती\nबँक ऑफ बडोदाने महिला एसएचजी, शेतकरी यांच्यासाठी पुढे केला आर्थिक मदतीचा हात\nHome Filmy Mania प्राजक्ता शिंदेचा बोल्ड अंदाज\nप्राजक्ता शिंदेचा बोल्ड अंदाज\nनाटक, सिनेमाच्या आकर्षणातून अनेकजण चंदेरी दुनियेत येऊ इच्छितात. पण प्रत्येकालाच मिळालेल्या संधीचे सोनं करता येतच असं नाही. अभिनयाची आवड जपत मिळालेल्या संधीच सोनं करत युवा अभिनेत्री प्राजक्ता शिंदे सध्या चित्रपटसृष्टीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करू ��हात आहे. २० मार्चला प्रदर्शित होणाऱ्या ‘इमेल फिमेल’ चित्रपटात प्राजक्ता अत्यंत बोल्ड अंदाजात दिसणार असून या चित्रपटाच्या पोस्टरवरील तिचा अंदाज कुणालाही घायाळ करेल असाच आहे. पोस्टरवरील तिच्या या बोल्ड फोटोची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. एस.एम.बालाजी फिल्म प्रोडक्शन’ प्रस्तुत चित्रपटाची निर्मिती शैलेश कोते आणि मनीष पटेल यांनी केली असून कथा आणि दिग्दर्शन योगेश जाधव यांचे आहे.\nआपल्या भूमिकेबद्दल बद्दल प्राजक्ता म्हणाली, ‘मी ह्यामध्ये मोनिका या मॉडर्न मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे’. यात माझा बिनधास्त आणि बोल्ड अंदाज रसिकांना पहायला मिळणार आहे. हल्ली सोशल मिडीयाचे व्यसनच जणू सगळ्यांना लागल्याचं चित्र आहे. चुकीच्या मार्गाने एखाद्याला जाळ्यात ओढलंही जाऊ शकतं आणि त्याचे काय दुष्परिणाम होऊ शकतात हे दाखवण्याचा प्रयत्न या चित्रपटातून केला आहे. प्राजक्ताला बोल्ड, ग्लॅमरस अंदाजात रुपेरी पडद्यावर पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. प्राजक्ता सोबत ‘इमेल फिमेल’ चित्रपटात निखिल रत्नपारखी,विक्रम गोखले, विजय पाटकर, दिप्ती भागवत, कांचन पगारे, सुनील गोडबोले, कमलेश सावंत, प्रतीक्षा जाधव, श्वेता परदेशी व बालकलाकार मैथिली पटवर्धन या कलाकारांच्या भूमिका आहेत.\nतुम्हीच बनवा सॅनिटायझर,वापरा आणि विका देखील …प्रशिक्षण शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद\nभारतातील बालके पुरेशी झोप घेत नाहीत: गोदरेज इंटेरिओचे स्लीप@10 सर्वेक्षण\nपुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. शिवाय पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. http://mymarathi.net/ मालक-संपादक : शरद लोणकर *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/\nलवकरच वयोवृद्ध कलावंताचे मानधन खात्यात जमा होणार.. तेरा कोटींची तरतूद..\nलोककलावंत व त्यांच्या सहकाऱ्यांना आर्थिक मदत करा – गायक आनंद शिंदे\n३३ वर्षानंतर उद्यापासून दूरदर्शनवर पुन्हा प्रसारित होईल ‘रामायण.\nया न्यूज वेब पोर्टल पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालयअंतर्गत मान्य राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%AD%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B3-%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80/", "date_download": "2020-04-07T17:43:21Z", "digest": "sha1:V2KUJSFQWSF2P2LM765U2IGGTIVRK4O3", "length": 7882, "nlines": 131, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "भुसावळ न्यायालयाच्या परीसरात थुंकणे पडले महाग : कंडारीच्या इसमाला बाराशे रुपये दंड | Janshakti Newspaper", "raw_content": "\nकोरोना संशयित म्हणून 15 नवीन रुग्ण दाखल\nनवापूर शहरातील लोकांना गृहोपयोगी साहित्याचे वाटप\nप्रेरणादायी : बहीण भाऊंनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दिला १४ हजाराचा मदतनिधी\nमाजी आ. साहेबराव पाटलांकडून ६५ कुटूंब दत्तक\nशासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील २५ कर्मचार्यांना शो-कॉज\nनगरसेवक धिरज सोनवणे यांच्याकडून गरजूंना किराणा वाटप\nअटी न ठेवता सर्वांनाच सरसकट स्वस्त धान्य द्या\nरावेर लोकसभा मतदारसंघात खासदारांच्या स्वखर्चाने गरजूंना जेवण\nएरंडोल नगरपालिकेतर्फे सॅनिटायझर्सची फवारणी\nकोरोना संशयित म्हणून 15 नवीन रुग्ण दाखल\nनवापूर शहरातील लोकांना गृहोपयोगी साहित्याचे वाटप\nप्रेरणादायी : बहीण भाऊंनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दिला १४ हजाराचा मदतनिधी\nमाजी आ. साहेबराव पाटलांकडून ६५ कुटूंब दत्तक\nशासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील २५ कर्मचार्यांना शो-कॉज\nनगरसेवक धिरज सोनवणे यांच्याकडून गरजूंना किराणा वाटप\nअटी न ठेवता सर्वांनाच सरसकट स्वस्त धान्य द्या\nरावेर लोकसभा मतदारसंघात खासदारांच्या स्वखर्चाने गरजूंना जेवण\nएरंडोल नगरपालिकेतर्फे सॅनिटायझर्सची फवारणी\nभुसावळ न्यायालयाच्या परीसरात थुंकणे पडले महाग : कंडारीच्या इसमाला बाराशे रुपये दंड\nin खान्देश, गुन्हे वार्ता, ठळक बातम्या, भुसावळ\nभुसावळ- भुसावळ अतिरीक्त सत्र न्यायालयाच्या परीसरात थुंकल्याप्रकरणी कंडारीच्या सदाशीव रामसुमेर कोरी यांना न्या.मानकर यांनी एक हजार दोनशे रुपये दंड सुनावला व दंड न भरल्यास आठ दिवस साध्या कारावासाची शिक्षा सुनावली. कोरी यांनी 10 डिसेंबर 2015 रोजी न्यायालयाच्या आवारात थुंकल्याने त्यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. सार्वजनिक ठिकाणी लावलेल्या सूचनांचे पालन न करता न्यायालय परीसरात थुंकल्याचे सिद्ध झाल्याने कोरी यांना सोमवारी एक हजार दोनशे रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. सरकारतर्फे अॅड.गवई यांनी युक्तीवाद केला. शहर पोलिस ठाण्यातर्फे पैरवी अधिकारी म्हणून सहाय्यक फौजदार आसीफ खान यांनी काम पाहिले.\nसंभाजी ब्रिगेडच्यावतीने महिलांची भव्य मोटारसायकल रॅली \nसातपुड्यात वृत्तकत्तल थांबवण्यासाठी गेलेल्या वनसंरक्षकांवर हल्ला : तिघांविरुद्ध गुन्हा\nकोरोना संशयित म्हणून 15 नवीन रुग्ण दाखल\nनवापूर शहरातील लोकांना गृहोपयोगी साहित्याचे वाटप\nसातपुड्यात वृत्तकत्तल थांबवण्यासाठी गेलेल्या वनसंरक्षकांवर हल्ला : तिघांविरुद्ध गुन्हा\nभुसावळातील यावल रस्त्याची चार महिन्यात होणार दुरवस्था\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://bahuvidh.com/category/staffpick", "date_download": "2020-04-07T17:51:58Z", "digest": "sha1:HWCWLPZEWYAHQPECMITEATARWUDTXZKN", "length": 1861, "nlines": 37, "source_domain": "bahuvidh.com", "title": "शिफारस - बहुविध.कॉम", "raw_content": "विद्यमान सभासद कृपया लॉगिन करा\nसचिन गौरवातील कौतुकास्पद आगळेपण \nआधुनिक महाराष्ट्राचे आद्याचार्य व राष्ट्रगुरु (पूर्वार्ध)\nमुहाफिज- एक देखणी आणि दर्जेदार खंत\nमराठी माणूस : प्रतिमा व वास्तवता\nएक आठवडा : हार्वर्डचा\nऑलिम्पिक स्पर्धा आणि आपण\nइतकेच लेख उपलब्ध आहेत..\nपुढील लेख मिळवताना अनपेक्षित अडचण येत आहे. कृपया नंतर प्रयत्न करा..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%A9%E0%A5%AD", "date_download": "2020-04-07T17:10:57Z", "digest": "sha1:KUTKYI262C4CCMXZUFAKLL5Y4ZDYUKMS", "length": 6809, "nlines": 56, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "इ.स. १९३७ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nइसवी सनाच्या दुसर्या सहस्रकातील एक वर्ष\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १९ वे शतक - २० वे शतक - २१ वे शतक\nदशके: १९१० चे - १९२० चे - १९३० चे - १९४० चे - १९५० चे\nवर्षे: १९३४ - १९३५ - १९३६ - १९३७ - १९३८ - १९३९ - १९४०\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडीसंपादन करा\nजानेवारी २० - फ्रॅंकलिन डिलानो रूझवेल्टने अमेरिकेच्या अध्यक्षपदाची शपथ घेतली. यानंतरच्या सगळ्या अमेरिकन अध्यक्षांची सद्दी जानेवारी २०पासून सुरू होते. त्या यादी साठी येथे टिचकी द्या.\nएप्रिल २६ - जर्मनीच्या लुफ्तवाफेने स्पेनच्या गर्निका शहरावर बॉम्बफेक केली. याचे परिणाम पाहून ख्यातनाम चित्रकार पाब्लो पिकासोने गर्निका हे जगप्रसिद्ध चित्र काढले.\nमे १२ - जॉर्ज सहावा ईंग्लंडच्या राजेपदी.\nजून २२ - कॅमिल शॉटेम्प्स फ्रांसच्या पंतप्रधानपदी.\nजुलै ७ - दुसरे चीन-जपान युद्ध - जपानच्या सैन्याने बैजिंगवर चढाई केली.\nजुलै २० - फ्लोरिडातील टॅलाहासीशहराच्या तुरुंगात असलेल्या दोन श्यामवर्णीय कैद्यांना श्वेतवर्णीय जमावाने पळवून नेले व जाहीर फाशी दिली.\nडिसेंबर १३ - दुसरे चीनी-जपानी युद्ध-नानजिंगची लढाई - जपानी सैन्याने नानजिंग काबीज केले.\nजानेवारी ३० - बोरिस स्पास्की, रशियन बुद्धिबळपटू.\nफेब्रुवारी २१ - हॅराल्ड पाचवा, नॉर्वेचा राजा.\nमार्च २ - अब्देलअझीझ बुटेफ्लिका, अल्जीरिया राष्ट्राध्यक्ष.\nमार्च ८ - जुवेनाल हब्यारिमाना, र्वान्डाचा राष्ट्राध्यक्ष.\nमार्च ११ - जॉन वार्ड, न्युझीलंडचा यष्टिरक्षक क्रिकेटपटू, इ.स. १९६४ ते इ.स. १९६८ दरम्यान ८ कसोटी सामने.\nएप्रिल १९ - जोसेफ एस्ट्राडा, फिलिपाईन्सचा अभिनेता व राष्ट्राध्यक्ष.\nमे १५ - मेडेलिन ऑलब्राईट, अमेरिकन परराष्ट्रमंत्री.\nजून २१ - जॉन एडरिच, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.\nजुलै ६ - टोनी लुईस, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.\nजुलै १२ - लायोनेल जॉस्पिन, फ्रांसचा पंतप्रधान.\nऑगस्ट ३ - डंकन शार्प, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.\nऑगस्ट ७ - डॉन विल्सन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.\nसप्टेंबर १२ - वेस्ली हॉल, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.\nसप्टेंबर १८ - आल्फोन्सो रॉबर्ट्स, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.\nऑक्टोबर २ - जॉनी कॉक्रन, अमेरिकन वकील.\nऑक्टोबर ४ - जॅकी कॉलिन्स, इंग्लिश लेखिका.\nडिसेंबर २ - मनोहर जोशी, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि लोकसभेचे माजी अध्यक्ष.\nमार्च ३ - आमेलिया इअरहार्ट, अमेरिकन वैमानिक (बेपत्ता).\nमार्च १५ - व्यंकटेश बळवंत पेंढारकर, मराठी नाट्य-अभिनेते, गायक.\nमे २३ - जॉन डी. रॉकफेलर, अमेरिकन उद्योग��ती.\nजुलै २० - गुग्लियेल्मो मार्कोनी, इटालियन संशोधक, भौतिकशास्त्रज्ञ.\nसप्टेंबर १४ - टोमास मासारिक, चेकोस्लोव्हेकियाचा पहिला राष्ट्राध्यक्ष.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathi.aarogya.com/%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A5%80-%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%A4%E0%A5%80/%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A6/%E0%A4%89%E0%A4%97%E0%A4%AE.html", "date_download": "2020-04-07T15:36:40Z", "digest": "sha1:BUNXTVDFQ46MR4MK67M7LS5R4F2O37QM", "length": 10877, "nlines": 156, "source_domain": "www.marathi.aarogya.com", "title": "उगम - आरोग्य.कॉम - मराठी", "raw_content": "\nपोषक पदार्थ आणि अन्न\nकोड - पांढरे डाग\nआयुर्वेदाचा उगम हा जवळजवळ ५००० वर्षापूर्वी झाला आहे. मानव जाती एवढेच हे शास्त्र जुने आहे.\nईश्वरनिर्मित मनुष्य प्राण्याच्या कल्याणासाठी हे शास्त्र स्वर्गातुन पृथ्वीवर आले आहे असे मानतात. म्हणून हे शास्त्र चिरंजीव आहे. आयुर्वेदाच्या एका तत्वानुसार जसे जीवन हे शाश्वत आहे तसेच त्याचे शास्त्रही शाश्वतच असले पाहिजे.\nआयुर्वेदाचे सनातनत्व हे चरक संहिते मधे विषद केले आहे. त्यामधे असे म्हटले आहे की आयुर्वेद हे सनातन आहे कारण त्याला सुरूवात नाही निसर्गातील नैसर्गिक तत्वावर आधारीत आहे.\nइतिहास तज्ञांच्या मते आयुर्वेदाचे लिखाण सुमारे ५००० वर्षापुर्वी करण्यास सुरूवात झाली. सुरूवातीला आयुर्वेद हे तोंडी शिकवले व वापरले जायचे. हिंदु पुराणानुसार आयुर्वेदाचे ज्ञान हे ब्रम्हाने इंद्राला आणि इंद्राने भगिरथाकडे पृथ्वीवरील मानवकल्याणासाठी सोपिवले.\nएच आय व्ही शोध प्रबंध\nएच. आय. व्ही. व आयुर्वेद\nस्वस्थ जीवन जगण्याचा मार्ग\nआयुर्वेदिक तत्वांवर आधारलेल्या कस्टर्डचे मूल्यांकन\nदी ऑर्गन क्लोमा - अ फ्रेश ऍथर\nवैद्य विलास नानल आयुर्वेद प्रतिष्ठान\nआयुर्वेदाच्या मदतीने शरिराची काळजी\nआयुर्वेदाद्वारे केसांची निगा राखणे\nसौंदर्यासाठी काही आयुर्वेदिक उपचारपध्दती\nवृध्दांचे स्वास्थ्य व आयुर्वेद\nरेकी: तुम्हांला माहीत आहे का\nरेकीच्या रोज सरावाने शरीर, मन, भावना, अध्यात्मिक पातळीवर चांगला परीणाम होतो. पुढे वाचा…\nआरोग्य म्हणजे सुदृढता असणे किंवा सुरळीतता असणे. सुदृढता, सुरळीतता आहे किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी मार्गदर्शन करणे हा या वेबसाईटचा प्रयत्न आहे. आरोग्य.कॉम ही भारतातील आरोग्य विषयक माहिती पु���वण्यात सर्वात अग्रेसर असणा-या वेबसाईट्सपैकी एक आहे. या आरोग्यविषयक माहिती पुरवणा-या साईट्स म्हणजे डॉक्टर नव्हेत. पण आरोग्याविषयी पुरक माहिती व उपचारांचे वेगवेगळे माध्यम उपलब्ध करुन देणारी प्रगत यंत्रणा आहे. या साईटच्या गुणधर्मांमुळे इंटरनेटचा वापर करणा-यांमधे आरोग्य.\n» आमच्या सर्व समर्थन गट पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nआमच्या बातमीपत्राचे सदस्यत्व घ्या\nआरोग्य संबंधित नवीन माहिती मिळवा.\nआरोग्य.कॉम ही भारतातील एक आरोग्याविषयीची आघाडीची वेबसाईट आहे. ह्या वेबसाईटवर तुम्हाला आरोग्याविषयी जवळ जवळ सर्व वैद्यकीय आणि सर्वसामान्य माहिती मिळण्यास मदत होईल असे विभाग आहेत.\nहे आपले संकेतस्थळ आहे, यात सुधारण्याकरिता आपले काही प्रस्ताव किंवा प्रतिक्रीया असतील तर आम्हाला जरुर कळवा, आम्ही आमचे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करू\n“माझे नाव पुंडलिक बोरसे आहे, मला आपल्या साइट मुळे फार उपयुक्त माहिती मिळाली म्हाणून आपले आभार व्यक्त करण्यासाठी ईमेल पाठवीत आहे.\nकॉपीराईट © २०१६ आरोग्य.कॉम सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://dilasango.org/soil-testing-lab.aspx", "date_download": "2020-04-07T15:36:31Z", "digest": "sha1:KBKYCAPLTHEN4Z5FB65RZ2DTCWGRQBS4", "length": 19389, "nlines": 201, "source_domain": "dilasango.org", "title": "HOME", "raw_content": "\nकरोनासुराचा खेळ: अवघे डळमळले भुमंडळ\nकर्जाचा महामेरू, बुडत्यांचा आधारू\nआला कोरोनाचा विषाणू, गेला औषधींचा प्राणवायू\nपीक विम्यातील सुधारणा .. रोगापेक्षा इलाज भयंकर\nवित्त्तीय संघराज्याच्या ढाच्याला तडा\nवॉटरग्रीडची घाई, सगळेच काही हवाहवाई\nचाटगाव: मराठवाड्याचा उगवता सूर्य\nहिंगणघाटच्या घटनेचा बोध, घ्या नवीन कायद्याचा शोध\nगुंठेवारीचा जमवा मेळ, घरमालकीची ’हीच ती वेळ’\nसामान्यांचा खांदा, बुडीत कर्जाचा वांदा\nभाजपचे उपोषण की प्रायश्चित्त\nअॅमेझॉनचे बेझोस, मिज़ास कशासाठी \n, ठेवा श्रध्दा आणि सबूरी\nपालिकेवर वचक, हवा प्रशासक\nनाही जनतेला सुख, म्हणे खातं लोकाभिमुख\nराज्याची नवी त्रिमिती, येणार शांततेची प्रचिती \nकर्जमाफीची सरळ वाट, बळीराजासाठी नवी पहाट\nओबीसी नेतृत्वाची ढाल, पंकजांच्या हाती मशाल \nकोरडवाहू तगली तरच शेतकरी जगेल\nकोटीच्या उड्डाणांना हिसका, राबवणार आता ’किसका’\nअगा जे पाहिले नाही कटकारस्थानाचं तोरण\nपिकांचा चिखल, सत्तेसाठी खल अन् राज्यपालांची दखल\nसत्तास्थापनेचा वादा - हरवला पोशिंदा\nआभाळच फाटलंय, सरकार शिवणार किती\nमराठा तितुका मेळवावा, माधवं जनाधारही वाढवावा\nघराणेशाहीला हवा, कोट्यवधींचा मेवा\nमोठा उद्योग यायलाच हवा, तरच ‘ऑरिक’ अमूल्य ठेवा\nआयबी ईडी, भाजपात दुसरी पिढी, संकटात ‘घडी’\nनिसर्गाची गोंधळ माऊली, जनता संकटांनी कावली\nमंडळांना मिळाले जीवदान, ठेवा किमान वैधानिक भान\nवाहन क्षेत्राची गेली रया, नाही आसू आणि माया\nचांद्रयान-पर्जन्ययान, फुकटाच्या पावसाला नाही मान\nडल सिटी, फ्रोजन सिटी, कशी होणार स्मार्ट सिटी\nभरभरून दिली राजशक्ती, उत्तरेकडे गेली ‘जलशक्ती’\nजटील प्रश्नांची जंत्री, काय करतील औटघटकेचे मंत्री\nगेले जेट, कधी येणार स्पाईसजेट\nशिंक्याचे तुटले अन् बोक्याचे साधले\nशब्दांचे नुसते बुडबुडे, प्रत्यक्षात काहीच ना घडे\nवंचित बहुजनांची नवी पिढी, प्रस्थापितांची विस्कटली घडी\nछावणीदार ‘शेणापती’ बोगस नोंदीवर लखपती\nआधीच दुष्काळाचा वेढा त्यात अल-निनोचा गराडा\nइथे पाहिजे जातीचे, विकासाचे काम नव्हे\nचौकीदारीचे नांदेडमध्ये ’राज’रोस वस्त्रहरण\nजातीची गणितं मांडायची की तहान भागवायची\nगरीबी हटावो विरुद्ध घराणी पटावो\nनिवडणुकीचा शिमगा अजून रंगायचा आहे...\nअच्छे दिन किती मुमकीन, नामुमकीन\nविदर्भाला फुलवायचे अन् मराठवाड्याला झुलवायचे\n...जरा याद करो कुर्बानी\nशिक्षक मेटाकुटीला अन् विद्यार्थी टांगणीला\nसीएमओ बोले प्रशासन हाले\nगरीब-श्रीमंतीचे वाढतेय अंतर, थांबवा कायमस्वरूपी स्थलांतर\nमतासाठी काळीज तुटतंय, मला आमदार व्हायला नको वाटतंय\nनिवडणूक एकवटली, दुष्काळ भरकटला\nमहाग वीज, त्यात करवाढीचा ताळमेळ, महावितरणने मांडियेला ग्राहकांचा खेळ\nनिवडणुकीची लगीनघाई अन् सरकारने आणली स्वस्ताई\nराफेलचा बोभाटा, पीक विम्याचाही दावा खोटा\nशेतकरीविरोधी धोरण, सरकारला लागले ग्रहण\nमराठवाडा पुन्हा दुष्काळाच्या फे-यात\nअस्मानी संकटातही मराठवाड्याची कुचेष्टा\nकोटेशनचा नाहक घाट, मुद्रा कर्जाची लावली वाट\nशेतक-यांची कड घेण्याच्या घाईत, व्यापा-यांवर मात्र मोगलाई\nट्रॅक्टर्स आले-बैल गेले, मजुरी वाढली-शेती उत्पन्न घटले\nबिघडली विद्यापीठाची घडी अन् नेटकी बायोडाटाची चोपडी\nपावसाची कथा, शेतीची दुरवस्था तरी सरकारची अनास्था\nविमा कंपन्यांची हेराफेरी अन् शेतक-यांच्या गळ्याला फास\nविदर्भावर निधीचा वर्���ाव मराठवाडा मात्र कोरडाठाक\nसावकारी तत्पर पण बँकांना मात्र फुटेना पाझर\nवैद्यकीय शिक्षणाचा मूलाधार : धनेन एव आरोग्यम्\nऊसाच्या फडांचा थाट, तरी उजळेना बाजाराची अंधारवाट\nमाणुसकी आणि औद्योगिक विकासाच्या स्वप्नांची होरपळ\nयोजनांचा सपाटा, प्रचाराचा बोभाटा अनुभव मात्र उरफाटा\nशेती उत्पन्नाचा आटला झरा, पीकविम्याचा हंगाम बरा\n अवकाळी दुष्काळात तेरावा महीना ठरतेय\nसत्त्व हरवलेल्या शिक्षणातील ‘तत्त्वा’चा पोकळ बडेजाव\nमानव विकास मिशन हलविण्याचा घाट तरी घोषणांचा थाट\nदुष्काळाचे ओझे राज्यावर टाकून केंद्र नामानिराळे\nनोक-या कमी, विद्यार्थी डमी, बेकारांच्या लोंढ्यांची घ्यावी कोणी हमी\nशहरी-ग्रामीण दरी, गावात चलनटंचाई घरोघरी\nश्रेयासाठी चेकमेट पण रोगापेक्षाही औषध जालीम\nशेतकरी बुडाले तरी ठेवीवर उद्योग पोसले\n‘घर घेता का घर’ विरुद्ध ‘मागेल त्याला घर’\nपंचनामे पुरे, आता शेतीव्यवस्थेचाच पंचनामा करा\nनवीन जुमलेबाजी - घाम न गाळता पकोडे तळा\nदेणा-या केंद्राचे हात हजार, फाटकी आमची झोळी\nगुरुत्वाकर्षणाऐवजी धनाकर्षणाकडे झुकलेली समांतर\nगांधींचा चष्मा, मोदींचा करिष्मा तरी कच-याचाच वरचष्मा\nविदर्भात खुलजा सिमसिम, मराठवाड्याचे सिम ब्लॉक\nऊठला शिक्षणाचा जुनाबाजार, आता ‘कॉर्पोरेट’ कारभार\nशेती कसणे सोडा अन् कॉर्पोरेट फार्मिंग करा\nऑनलाईन शेतकरी बोंडअळीमुळे ऑफलाईन\nवेदना तर जागवल्या, आता जगण्याचे भानही द्या\nडबघाईतील जिल्हा बँकांचा सरकारने खेळ मांडियेला\nकोट्यवधीची उड्डाणे आणि रस्ते मात्र खड्ड्यातच\nनको अजिंठा वेरुळ, मूर्ती तोडा आणि फोडा...\nप्रचारकी थाट, डिजीटल घाट अन् कर्जमाफी\nदुष्काळ फार झाला, विजेची शेती करा\nसिंचन अन् कर्जमाफीचे सिमोल्लंघन कधी\nनेतृत्वाला चाड नाही, जनतेला चिड नाही\nशेतक-यांऐवजी पीक विमा कंपन्यांना मलिदा\nहे गणेशा, तिस-या भारताला करुणा बुद्धी दे\nआत्महत्यांचा शाप अन् मिशनचे लॉलीपॉप\nहवामान बदलाचा फटका, डिजीटलचा झटका\nवीजचोरीवर बकोरियांची शॉक ट्रिटमेंट\nगोदेचा अभ्यास झाला, ध्यास कोण घेणार\nनक्षत्रांचे ‘कोरडे’ देणे, ठरतेय जीवघेणे\nएलजी तर गेली, मग डीएमआयसी कशाला\nकर्जमाफी झाली, पण कर्जवाटपाचे काय\nगुणांचा महापूर पण गुणवत्तेचा दुष्काळ\nशेतकरी तर जिंकले, चळवळीचे चांगभले\nसंपकरी शेतक-यांच्या हातावर तुरी\nसरकारची सत्वपरी��्षा पाहणारा संप\nजीएसटी पालिकांना तारक की मारक\nविकासाचे ढोल आणि रोजगाराची पुंगी\nलातूर रेल्वे पळविली की दक्षिणद्वार उघडले\nउन्नत शेती अवनत भाव\nतापमानातील बदलाचे संकट घोंगावतेय\nतिथे कर्जमाफीचा फड इथे वाटपाची रड\nकर्जमाफी व कर्जमुक्तीची राजकीय फुगडी\nगोदाकाठच्या वाळू तस्करीतील ‘चित्रक’कथा\nहैदराबाद बँक संस्थान खालसा झाल्याचे शल्य\nपक्षीय झेंडा नसलेल्या झेडपीला नवा दांडा\nगारपिटीच्या मा-यातही कर्जमाफी तो-यात\nहवे स्त्रियांचे मानसिक सक्षमीकरण\nसोनेरी पिंज-यातील सरकारी पोपटपंची\nशेतक-याला फास अन् ग्राहकराजा खास\nमनरेगाला गती देणारा भापकर पॅटर्न\nपारदर्शकता, परिवर्तन आणि पैशांचा खेळ\nख-या कमाईची मावळ्यांना संधी\nतंत्रशिक्षण संस्थांचे ‘ताळतंत्र’ बिघडले \nराज्य बँकेच्या नेतृत्वाचा कारखान्यावर कोयता\nअंमलबजावणीला फाटा, घोषणांचा बोभाटा\nथांब लक्ष्मी कुंकू लावते\nकँशलेसचा रेटा, बिनपैशाचा बोभाटा\nसोडा हेका, सावध ऐका पुढल्या हाका \n‘कॅशलेस’ दिल्लगी अन् उधारीची जिंदगी\nनोटाबंदीचे गोलमाल तरीही शहरे बकाल\nनोटावर सरकारी टाच अन् जिवाला जाच\nसेल्फीचे खुळ अन् शिक्षणाचा खेळ\nपर्यटन विकासाच्या मानसिकतेचा दुष्काळ\nबळीराजाची दीन दीन दिवाळी...\nमहाराष्ट्र घडतोय, मराठवाडा रडतोय\nखळ्यात ना मळ्यात, बाजार मात्र गळ्यात\nतू उड़... पर प्यारे इतना भी ना उड़ \nक्लायमेट चेंजच्या गर्तेत मराठवाडा\nआयजीच्या जिवावर बायजी उदार\nबळीराजास निसर्ग, बाजारपेठेने मारले\nहवामान बदलाचा फटका, शेतीला झटका\nमराठवाड्यासाठी मन थोडे तरी मोठे करा\nअपनी कुर्बानी पर उन्हें पछतावा होता होगा\nपश्चिम महाराष्ट्राची प्रभावळ सुटता सुटेना\nवापर नेक अन् पाणी उधळखोरांना ब्रेक\nनेतृत्व रडे, कृष्णेत पाणी तरीही आम्ही कोरडे\nया नभाने या मराठवाड्याला दान द्यावे\nसहकाराचे तुटले अन् सावकाराचे साधले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.mahanayakonline.com/category/%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%88/", "date_download": "2020-04-07T16:06:46Z", "digest": "sha1:VVPFJMSTCB7KL6DESDFKLW7Q43CRLLOJ", "length": 26902, "nlines": 396, "source_domain": "www.mahanayakonline.com", "title": "तरुणाई", "raw_content": "\nडावी आघाडी आणि इतर\nMPSC Result : पोलीस उपनिरीक्षकाच्या परीक्षेत औरंगाबादचा दिलीप वाव्हळ मागास प्रवर्गात राज्यात पहिला\nमहाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या पोलिस उपनिरीक्षक पदाचा अंतिम निकाल मंगळवारी सायंकाळी जाहीर करण्यात…\nगरिबीवर मात करीत बूट पॉलिश करणारा सनी हिंदुस्थानी झाला ११ वा इंडियन आयडॉल \nv=b_yxGXOnUbw भटिंडा येथील सनी हिंदुस्थानीला इंडियन आयडॉलचा ११ वा विजेता म्हणून घोषित करण्यात आले आहे….\nद ग्रेट पेजंट कम्युनिटीच्या इंडियाच्या “मिस टीजीपीसी सीजन ७” या स्पर्धेसाठी डॉ. कोमल खिल्लारेचा संघर्ष जारी\nद ग्रेट पेजंट कम्युनिटीच्या इंडियाज मिस टीजीपीसी सीजन ७ या स्पर्धेसाठी बुलढाणा येथील डॉक्टर कोमल…\nResult : केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या परिक्षेचा निकाल जाहीर, महाराष्ट्रातील 61 उमेदवार उत्तीर्ण\nकेंद्रीय सशस्त्र दलात भरतीकरिता घेण्यात आलेल्या परिक्षेचा अंतिम निकाल आज जाहीर झाला असून देशभरातील 416…\n मग हि संधी चेक करा …\nइंटरनॅशनल इन्स्टिट्युट फाॅर पाॅप्युलेशन (IIPS ) म्हणजेच आंतरराष्ट्रीय लोकसंख्या संस्था इथे नोकरीची चांगली संधी आहे….\nPubg Madness : १८-१८ तास पबजी खेळण्याच्या वेडात १६ वर्षीय तरुणाचा झाला मृत्यू\nपबजी गेमनं तरुणाईला अक्षरशः वेड लावलंय. या वेडापायी अनेकांनी जीवही गमावला आहे. मध्य प्रदेशातील निमचमध्येही…\nMaratha Reservation : वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेसाठी मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना आठवड्याची मुदत\nआरक्षणाच्या मुद्द्यावरुन वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेसाठी आंदोलन करणाऱ्या मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना राज्य सरकारनं काहीसा दिलासा दिला…\nJEE Main Result 2019 : जेईई मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर, अंकित मिश्रा महाराष्ट्रातून पहिला \nनॅशनल टेस्टींग एजन्सीकडून (एनटीए) आज संयुक्त प्रवेश परीक्षा मुख्य(जेईई-मेन) चा निकाल घोषित करण्यात आला आहे. हा निकाल…\nCongratulation : औरंगाबादचा आदित्य धनंजय मिरखेलकर युपीएसीत १५५ वा\nमहापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातले निवृत्त ऑपरेटर धनंजय मिरखेलकर यांचा मुलगा आदित्यने युपीएससी परीक्षेत घवघवीत यश मिळवले…\nUPSC : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत महाराष्ट्रातील उमेदवारांची गगन भरारी\nकेंद्रीय लोकसेवा आयोगाकडून (यूपीएससी) घेण्यात आलेल्या नागरी सेवा परीक्षेचा अंतिम निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला…\n#CoronaVirusUpdate : राज्यांनी मागणी केल्यामुळे वाढू शकतो लॉकडाऊनचा कालावधी , केंद्राचे संकेत\n#CoronaVirusUpdate : स्वतःहून उपचारासाठी या अन्यथा गुन्हे दाखल होतील , मुंबईच्या लॉकडाऊनबद्दल मुख्यमंत्री निर्णय घेतील : प्रवीण परदेशी\n#CoronaVirusEffect : देशातील मजुरांच्या खात्यावर केंद्र सरकार पाठवणार “हि ” रक्कम….\nAurangabad News Update : घाटीतून कैद्याचा पळून जाण्याचा प्रयत्न\n#CoronaVirusUpdate : पुण्यात तीन रुग्णांचा मृत्यू , महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा ८९१ वर, औरंगाबादेत तीन नवीन रुग्ण….\nBalu Patel on एक्झिट पोल्सचा शेअर मार्केटवर धमाका : सेन्सेक्स १३०० अंकांनी उसळला\nBalu Patel on बुलढाण्यात टँकर आणि व्हॅन भीषण अपघातात दोन चिमूल्यांसह १३ जणांचा मृत्यू, दोन जण जखमी\nBalu Patel on Good News : अखेर मान्सून अंदमानात दाखल, यंदा सरासरीपेक्षा जास्त मान्सून , शेतकऱ्यांना यंदाच्या मौसमात मिळू शकतो दिलासा\nkirti Gade on गोडसे देशभक्त : मतांसाठी प्रयत्न करणाऱ्या नेत्यांना जबाबदारीची जाणीव नाही : अर्जुन कपूर\nMahanayak News Updates on भारतीय हद्दीत कराचीमार्गे आलेले ‘ते’ विमान पाकचे नव्हे जाॅर्जीयाचे…\nडावी आघाडी आणि इतर\n#CoronaVirusUpdate : राज्यांनी मागणी केल्यामुळे वाढू शकतो लॉकडाऊनचा कालावधी , केंद्राचे संकेत\n#CoronaVirusUpdate : स्वतःहून उपचारासाठी या अन्यथा गुन्हे दाखल होतील , मुंबईच्या लॉकडाऊनबद्दल मुख्यमंत्री निर्णय घेतील : प्रवीण परदेशी\n#CoronaVirusEffect : देशातील मजुरांच्या खात्यावर केंद्र सरकार पाठवणार “हि ” रक्कम….\nAurangabad News Update : घाटीतून कैद्याचा पळून जाण्याचा प्रयत्न\n#CoronaVirusUpdate : पुण्यात तीन रुग्णांचा मृत्यू , महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा ८९१ वर, औरंगाबादेत तीन नवीन रुग्ण….\nAurangabad Crime : पाण्याच्या टँकरने बालकाला चिरडले, सिल्लेखान्यात सकाळी घडली घटना\n#CoronaVirusUpdate : जालना शहरातील ६५ वर्षीय महिला कोरोनाबाधित\n#CoronaVirusUpdate : दिलासादायक : १७ हजारांपैकी १५ हजार नमुने निगेटिव्ह , राज्यातील रुग्णांची संख्या ८६८ : राजेश टोपे\n#CoronaVirusUpdate : दिवसभरात आढळले ६९३ नवे रुग्ण , तर ३० जणांचा मृत्यू\n#CoronaVirusEffect : दुनिया : मुलाची झोप होत नव्हती म्हणून त्याने थेट शेजारच्या पाच जणांना ठोकले ….\nPrakash Ambedkar : ” एक बार जो कमिटमेंट कर दि, तो फिर वो अपने आप कि भी नही सूनते \nना ना करते प्यार तुम्हीसे कर बैठे …\nसीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर , उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण पाच टक्क्यांनी वाढले\nLoksabha 2019 : गेल्या पाच वर्षातील मोदींचे ” विश्व भ्रमण “आणि खर्च किती झाला भूतान ते दक्षिण कोरिया\nWorlds Happiest Countries Report : देश रसातळाला जातोय आणि सत्ताधारी “चौकिदार- चौकिदार” खेळताहेत \nAurangabad : औरंगाबादसह “एम���यएम”ला हव्यात दोन जागा : आ. इम्तियाज जलील\nAbout Mahanayak : महानायक ऑनलाईन आणि आपण …\nNews Updates : गल्ली ते दिल्ली : एक नजर : महत्वाच्या बातम्या #Top 21 News\nSharad Pawar : आमची भूमिका संघविरोधीच, प्रकाश आंबेडकरांना पवारांचे आमंत्रण\nलोकसभा २०१९ : प्रकाश आंबेडकरांनी विषय संपवला, स्वतंत्र लढणार\n#CoronaVirusUpdate : राज्यांनी मागणी केल्यामुळे वाढू शकतो लॉकडाऊनचा कालावधी , केंद्राचे संकेत\n#CoronaVirusUpdate : स्वतःहून उपचारासाठी या अन्यथा गुन्हे दाखल होतील , मुंबईच्या लॉकडाऊनबद्दल मुख्यमंत्री निर्णय घेतील : प्रवीण परदेशी\n#CoronaVirusEffect : देशातील मजुरांच्या खात्यावर केंद्र सरकार पाठवणार “हि ” रक्कम….\nAurangabad News Update : घाटीतून कैद्याचा पळून जाण्याचा प्रयत्न\n#CoronaVirusUpdate : पुण्यात तीन रुग्णांचा मृत्यू , महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा ८९१ वर, औरंगाबादेत तीन नवीन रुग्ण….\nAurangabad Crime : पाण्याच्या टँकरने बालकाला चिरडले, सिल्लेखान्यात सकाळी घडली घटना\n#CoronaVirusUpdate : जालना शहरातील ६५ वर्षीय महिला कोरोनाबाधित\n#CoronaVirusUpdate : दिलासादायक : १७ हजारांपैकी १५ हजार नमुने निगेटिव्ह , राज्यातील रुग्णांची संख्या ८६८ : राजेश टोपे\n#CoronaVirusUpdate : दिवसभरात आढळले ६९३ नवे रुग्ण , तर ३० जणांचा मृत्यू\n#CoronaVirusEffect : दुनिया : मुलाची झोप होत नव्हती म्हणून त्याने थेट शेजारच्या पाच जणांना ठोकले ….\nInformation On Demand Subscription अभिव्यक्ती अर्थकारण आपलं सरकार आरोग्य उद्योग-व्यापार काँग्रेस-राष्ट्रवादी किन्नर विश्व कृषी उद्योग कॉलेज कट्टा क्रीडा खानदेश गल्ली ते दिल्ली गीत -संगीत गुन्हेगारी घात -अपघात डावी आघाडी आणि इतर तंत्रज्ञान तरुणाई दुनिया न्यायालय पुणे भाजप -शिवसेना भारत मनोरंजन मराठवाडा महाप्रहार महाराष्ट्र महिला विश्व मुंबई राजकारण रोजगार वंचित बहुजन आघाडी विचित्र विश्व विदर्भ विविधा शासकीय बातम्या शिक्षण संपादकीय साहित्य- कला -संस्कृती सिनेमा -नाटक सोशल मिडिया स्तंभलेख स्पर्धा परीक्षा\n#CoronaVirusUpdate : राज्यांनी मागणी केल्यामुळे वाढू शकतो लॉकडाऊनचा कालावधी , केंद्राचे संकेत\n#CoronaVirusUpdate : स्वतःहून उपचारासाठी या अन्यथा गुन्हे दाखल होतील , मुंबईच्या लॉकडाऊनबद्दल मुख्यमंत्री निर्णय घेतील : प्रवीण परदेशी\n#CoronaVirusEffect : देशातील मजुरांच्या खात्यावर केंद्र सरकार पाठवणार “हि ” रक्कम….\nAurangabad News Update : घाटीतून कैद्याचा पळून जाण्याचा प्रयत्न\n#CoronaVirusUpdate : पुण्यात तीन रुग्णांचा मृत्यू , मह��राष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा ८९१ वर, औरंगाबादेत तीन नवीन रुग्ण….\nAurangabad Crime : पाण्याच्या टँकरने बालकाला चिरडले, सिल्लेखान्यात सकाळी घडली घटना\n#CoronaVirusUpdate : राज्यांनी मागणी केल्यामुळे वाढू शकतो लॉकडाऊनचा कालावधी , केंद्राचे संकेत April 7, 2020\n#CoronaVirusUpdate : स्वतःहून उपचारासाठी या अन्यथा गुन्हे दाखल होतील , मुंबईच्या लॉकडाऊनबद्दल मुख्यमंत्री निर्णय घेतील : प्रवीण परदेशी April 7, 2020\n#CoronaVirusEffect : देशातील मजुरांच्या खात्यावर केंद्र सरकार पाठवणार “हि ” रक्कम…. April 7, 2020\nAurangabad News Update : घाटीतून कैद्याचा पळून जाण्याचा प्रयत्न April 7, 2020\n#CoronaVirusUpdate : पुण्यात तीन रुग्णांचा मृत्यू , महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा ८९१ वर, औरंगाबादेत तीन नवीन रुग्ण…. April 7, 2020\nInformation On Demand Subscription अभिव्यक्ती अर्थकारण आपलं सरकार आरोग्य उद्योग-व्यापार काँग्रेस-राष्ट्रवादी किन्नर विश्व कृषी उद्योग कॉलेज कट्टा क्रीडा खानदेश गल्ली ते दिल्ली गीत -संगीत गुन्हेगारी घात -अपघात डावी आघाडी आणि इतर तंत्रज्ञान तरुणाई दुनिया न्यायालय पुणे भाजप -शिवसेना भारत मनोरंजन मराठवाडा महाप्रहार महाराष्ट्र महिला विश्व मुंबई राजकारण रोजगार वंचित बहुजन आघाडी विचित्र विश्व विदर्भ विविधा शासकीय बातम्या शिक्षण संपादकीय साहित्य- कला -संस्कृती सिनेमा -नाटक सोशल मिडिया स्तंभलेख स्पर्धा परीक्षा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-krushiratna-award-viswambar-babar-maharashtra-23440", "date_download": "2020-04-07T16:07:29Z", "digest": "sha1:LHP276BEAULS5DNMOFSGMZXVPAQQ4WVM", "length": 24820, "nlines": 230, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, Krushiratna award for Viswambar babar, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nराज्याचा कृषिरत्न पुरस्कार विश्वंभर बाबर यांना जाहीर\nराज्याचा कृषिरत्न पुरस्कार विश्वंभर बाबर यांना जाहीर\nमंगळवार, 24 सप्टेंबर 2019\nपुणे ः कृषी, कृषी संलग्न क्षेत्र तसेच फलोत्पादन क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती, संस्थांचा कृषी विभागाकडून पुरस्कार देऊन गौरव केला जातो. कृषी विभागाने शुक्रवारी (ता. २२) २०१७ या वर्षासाठीचे पुरस्कार जाहीर केले आहेत. कृषी विभागात उच्च समजला ���ाणारा डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार हा माण (जि. सातारा) तालुक्यातील म्हसवड येथील विश्र्वंभर सोपान बाबर यांना जाहीर झाला आहे.\nपुरस्कार आणि विजेते पुढीलप्रमाणे\nडॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार\n१) विश्र्वंभर सोपान बाबर, म्हसवड, ता. माण, जि. सातारा.\nपुणे ः कृषी, कृषी संलग्न क्षेत्र तसेच फलोत्पादन क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती, संस्थांचा कृषी विभागाकडून पुरस्कार देऊन गौरव केला जातो. कृषी विभागाने शुक्रवारी (ता. २२) २०१७ या वर्षासाठीचे पुरस्कार जाहीर केले आहेत. कृषी विभागात उच्च समजला जाणारा डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार हा माण (जि. सातारा) तालुक्यातील म्हसवड येथील विश्र्वंभर सोपान बाबर यांना जाहीर झाला आहे.\nपुरस्कार आणि विजेते पुढीलप्रमाणे\nडॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार\n१) विश्र्वंभर सोपान बाबर, म्हसवड, ता. माण, जि. सातारा.\nवसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार\n१) शिवराम गोंविंद गोगटे, पालकरवाडी, ता. वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग\n२) समाधान दयाराम पाटील, उमरे, पो. धुळपिंप्री, ता. एरंडोल, जि. जळगाव\n३) रामचंद्र बाजीराव नागवडे, बाभूळसर बु, ता. शिरूर, जि. पुणे\n४) कुबेर महादेव रेडे, महाळुंग, ता. माळशिरस, जि. सोलापूर\n५) सुरेश ज्ञानदेव चव्हाण, हातनूर, ता. तासगाव, जि. सांगली\n६) सुरेश नाभिराज मगदूम, सागाव (मगदूम मळा) ता. कागल, जि. कोल्हापूर\n७) रावसाहेब नागोराव ढगे, शिरसवाडी, ता. जि. जालना,\n८) देवानंद भानुदासजी चौधरी, आमगाव (दि), ता. जि. भंडारा\n१) मंदाकिनी रवींद्रनाथ मोरडे, खिलारवाडी (सावरगाव), ता. जुन्नर, जि. पुणे\n२) राहिबाई सोमा पोपेरे, कोंभाळणे, ता. अकोले, जि. नगर\n३) सविता जीवनराव येळणे, कान्हापूर, पो सुकळी, ता. जि. वर्धा\nवसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार\n१) मोहन श्रीपती पाटील, बसरेवाडी, पो मिणचे खु, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर\n2) दिनकर वि्ठ्ठलराव पाटील, लातूर रोड, मोहनाळ, ता. चाकूर, जि. लातूर\n3) नीलेश पुनमचंद सोमाणी, धनज बु, ता. कारंजा, जि. वाशीम\nवसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार (सर्वसाधारण गट)\n1) मंगेश दत्तात्रय सावंत, सोलनपाडा (जामरूंग) पो, आंबिवली, ता. कर्जत, जि. रायगड\n२) हरिचंद्र धोंडू शिगवण, कुंभवे, पो. साखळोली, ता. दापोली, जि. रत्नागिरी\n३) सचिन अनंत चुरी, माहिम, ता. जि. पालघर\n४) कृष्णा धर्मा भामरे, पिंगळवाडे, ता. बागलाण, जि. नाशिक\n५) रघुनाथ पं��रीनाथ आव्हाड, शिवाजीनगर, ता. सिन्नर, जि. नाशिक\n६) समीर मोहनराव डोंबे, खोर, ता. दौंड, जि. पुणे\n७) नितीन चंद्रकांत गायकवाड, चांदखेड, ता. मावळ, जि. पुणे,\n८) सुरेश आप्पासो कबाडे, कारंदावाडी, ता. वाळवा, जि. सांगली\n९) कुंडलिक विष्णू पाटील, चाफोडी, पो. सावर्डे दुमाला, ता. करवीर, जि. कोल्हापूर\n१०) अमोल आनंदराव लकेसर, दुधारी, ता. वाळवा, जि. सांगली\n११) अभिमान शाहूराव आवचर, वडवाडी, बोरखेड, ता. जि. बीड\n१२) प्रल्हाद शिवाजीराव गवारे, चिंचवडगाव, ता. वडवणी, जि. बीड\n१३) पंजाबराव वसंतराव हारे, जवळगाव, आंबाजोगाई, ता. जि. बीड\n१४) ओमकार माणिकराव मसकल्ले, महादेववाडी, ता. देवणी, जि. लातूर,\n१५) मुरलीधर गोंविदराव नागटिळक, मुरूड, ता. जि. लातूर\n१६) बाळकृष्ण वासुदेव पाटील, कंडारी, पो. खैरा, ता. नांदुरा, जि. बुलढाणा\n१७) विठोबा तुकाराम दंदाले, खल्याळगव्हाण, ता. देऊळगाव राजा, जि. बुलढाणा\n१८) नरेश सदाशिव काळपांडे, महाबळा, ता. सेलू, जि. वर्धा\n१९) चंदुलाल जगन्नाथ राऊत, मिरेगाव व्हाया पोहरा, ता. लाखणी, जि. भंडारा\nवसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार (आदिवाशी गट)\n१) सुनील महादू कामडी, कामडीपाडा, पो. डेंगाचीमेंट, ता. जव्हार, जि. पालघर\n२) दीपक नामदेव घिगे, दुधनोली, पो. मिल्हे, ता. मुरबाड, जि. ठाणे\n३) सुरेश अर्जुन गावीत, करंजी बु, ता. नवापूर, जि. नंदुरबार\n४) पुंजू चिंधा भोये, अजेपूर बु, ता. जि. नंदुरबार\n५) बाळू शंकर बेंढारी, पोखरी, ता. आंबेगाव, जि. पुणे\n६) सखाराम बाळू वनघरे, भिवेगाव, पो. भोरगिरी, ता. खेड, जि. पुणे\n१) संतोष अमृता दिनकर, अस्नोली, ता. शहापूर, जि. ठाणे\n२) रवींद्र माधवराव महाजन, प्लॉट न. 25, गोंविद कॉलनी, जामनेर, जि. जळगाव\n३) दीपक विनायक जगताप, निंबुत, ता. बारामती, जि. पुणे\n४) मारूती केरू पावशे, जाखिनवाडी, पो. नांदलापूर, ता. कराड, जि. सातारा\n५) राजेश लक्ष्मणराव इंगळे, माटेगाव, पो. कसाबखेडा, ता. कन्नड, जि. औरंगाबाद\n६) प्रभावती, रेवणासिद्ध लामतुरे, तेर, ता. जि. उस्मानाबाद\n७) उद्धव गुलाबराव फुटाणे, तिवसा घाट, वरूड, जि. अमरावती\n८) चंद्रकलाबाई रेवाराम चक्रवर्ती, बच्छेरा, ता. पारशिवणी, जि. नागपूर\n९) साधुराम शंकरजी पाटील, मोथा, ता. चिखलदरा, जि. अमरावती\nपद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार\n१) कांतीलाल गजानन पवार, विभागीय सहायक साख्यिक, विभागीय कृषी सहसंचालक, पुणे विभाग, पुणे\n२) संजय कोंडाजी फल्ले, कृषी पर्यवेक्षक, उपविभागीय, कृषी अध��कारी, राजगुरूनगर, ता. खेड, जि. पुणे\nकृषिभूषण (सेंद्रिय शेती) पुरस्कार\n१ गोवर्धन इको व्हिलेज ट्रस्ट, अध्यक्ष संजय हेरंब नाईक, गालतरे, ता. वाडा, जि. पालघर. शहापूर, जि. ठाणे\n२) बुधाजी बाबु बंगाल, माणगाव, पो. बळेगाव, ता. मुरबाड, जि. ठाणे\n३) एकनाथ लक्ष्मण कराळे, शेळपिंपळगाव, ता. खेड, जि. पुणे\n४) विक्रम सदाशिव कदम, मालगाव, ता. जि. सातारा\n५) ओमकारनाथ आनंदराव शिंदे, सनपुरी, पो. नांदखेडा, ता. जि. परभणी\n६) प्रभाकर विठ्ठल ठाकरे, शिवणी, ता. जि. यवतमाळ\n७) शोभा झिबल गायधने, खैरगाव, ता. समुद्रपूर, जि. वर्धा\nराज्यस्तरीय पीकस्पर्धा खरीप भात (सर्वसाधारण गट)\nप्रथमः धोंडिराम खानगोंडा करगर, सुळकूड, ता. कागल, जि. कोल्हापूर\nद्वितीयः अशोक गणपती देसाई, शेळोली, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर\nतृतीयः कृष्णात महादेव जरग, म्हसवे, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर\nराज्यस्तरीय पीकस्पर्धा खरीप सोयाबीन (सर्वसाधारण गट)\nप्रथमः संतोष बापूसाहेब शेळके, आळते, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर\nद्वितीयः प्रल्हाद कल्लापा चौगुले, गडमुडशिंगी, ता. करवीर, जि. कोल्हापूर\nतृतीयः मुधकर अण्णापा तेलवेकर, पिंपळगाव, ता. कागल, जि. कोल्हापूर\nपुणे कृषी विभाग पुरस्कार वर्षा सिंधुदुर्ग जळगाव चंद्र शिरूर सोलापूर तासगाव कागल कोल्हापूर नगर भुदरगड लातूर वाशीम रायगड पालघर बागलाण शिवाजीनगर खेड मावळ सावर्डे बीड गवा नंदुरबार औरंगाबाद उस्मानाबाद नागपूर यवतमाळ हातकणंगले\nगोदामांत ९० लाख टन साखर पडून; बंदरात अडकली दोन...\nसोलापूर : अडचणीत सापडलेला साखर उद्योग २०१४-१५ पासून यातून बाहेर पडलेला नाही.\n‘डिपिंग ऑईल’ची चढ्यादराने अनाधिकृत विक्री सुरूच\nनाशिक/सोलापूर : जिल्ह्यात द्राक्ष मालाला उठाव नसल्याने बेदाणा निर्मितीच्या कामाला गती आली\nपदोन्नती प्रकरणात ‘पंदेकृवि’ने काढले पदनवती आदेश\nमहात्मा फुले कृषी विद्यापीठात आजपासून ऑनलाइन...\nनगर ः कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन केले आहे.\nराज्यात दिवसभरात वाढले १२० रुग्ण; कोरोना ७...\nपुणे : राज्यात सोमवारी १२० नवीन रुग्णांची नोंद झाली.\nगोदामांत ९० लाख टन साखर पडून; बंदरात...सोलापूर : अडचणीत सापडलेला साखर उद्योग २०१४-१५...\n‘डिपिंग ऑईल’ची चढ्यादराने अनाधिकृत...नाशिक/सोलापूर : जिल्ह्यात द्राक्ष मालाला उठाव...\nराज्यात दिवसभरात वाढले १२० रुग्ण;...पुणे : राज्यात सोमवारी ���२० नवीन रुग्णांची...\nमराठवाड्यात १०० वर लघु मध्यम प्रकल्प...औरंगाबाद : मराठवाड्यातील ८७३ लघु, मध्यम, मोठ्या...\nरब्बी कांदा उत्पादन २५ लाख टनांनी वाढणारपुणे : देशाच्या कांदा बाजारपेठांमध्ये यंदाच्या...\nभाजीपाल्याच्या नव्या लागवडीबाबत संभ्रम...कोल्हापूर : ‘कोराना’च्या संकटामुळे गेल्या काही...\nअर्धबंदिस्त शेळीपालनाने वाढवले शेतीचे...कृषी विषयात पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर...\nपूर्व विदर्भात पावसाला पोषक हवामानपुणे : राज्यात तापमानाचा पारा सातत्याने...\n`अमूल`कडून शेतकऱ्यांना मंदीतही २००...पुणे : राज्यातील डेअरी उद्योग सध्या अतिशय बिकट...\nराज्यात कोरोना रुग्णसंख्या ७४८;...मुंबई : राज्यातील कोरोनाचा विळखा वाढत चालला...\nकेंद्र सरकारकडून रासायनिक खत अनुदानात...पुणे: ऐन लॉकडाऊनच्या गोंधळात केंद्र सरकारने...\nशेतकरी कंपन्यांची संकलन केंद्रे...पुणे: ‘ई-नाम’ प्रणालीत गेल्या दोन...\nकोरोनामुळे हापूस अडचणीत; मुंबई बाजार...मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वाशी...\nकोरोनामुळे ‘टोमॅटो बेल्ट’ लॉकडाऊन; पुणे...पुणेः गेल्या काही वर्षात जिल्ह्यातील जुन्नर, खेड...\nकोल्हापूर कृषी महाविद्यालयाकडून...कोल्हापूर : येथील कोल्हापूर कृषी महाविद्यालयाच्या...\nराज्यात उष्ण, दमट हवामानाचा अंदाज;...पुणे : तापमानाचा पारा चाळीशी पार गेल्याने उन्हाचा...\nराज्यात आत्तापर्यंत तेरा हजार टन...नगर ः कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर...\nप्रयोगशीलतेतून मिळवले आर्थिक स्थैर्यनाशिक जिल्ह्यातील आडगाव येथील शिवाजी शंकर देशमुख...\n...शेतकरी मात्र 'फार्म क्वाॅरंटाइन' सांगली : कोरोनाने सर्वांची झोप उडाली आहे. संपूर्ण...\nकेसरची चव यंदा दुर्मिळ; संकटांमुळे आंबा...औरंगाबाद: यंदा बहुतांश आंबा बागांना मोजकाच मोहर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/two-brothers-die-in-a-crash-in-dhule/", "date_download": "2020-04-07T15:53:38Z", "digest": "sha1:ZGDYOALSZLFZHP5BK2EP7ZORT4WNFBPR", "length": 5969, "nlines": 88, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "धुळ्यातील अपघातात दोन भावांचा मृत्यू", "raw_content": "\nधुळ्यातील अपघातात दोन भावांचा मृत्यू\nसाक्रीचे आमदार डी. एस. अहिरे य��ंच्या वाहनाशी समोरासमोर धडक\nधुळे: साक्री पिंपळनेर रस्त्यावर धाडणे फाट्याजवळ आमदार अहिरे यांची इनोव्हा कार आणि दुचाकी यांच्यात समोरासमोर झालेल्या धडकेत दोघा भावांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात आज दुपारी घडली. यात सोनू दयाराम सोनवणे आणि शांताराम सोनवणे हे दोघे जागीच मृत्युमुखी पडले. या घटनेत आमदार डी. एस. अहिरे हे जखमी झाल्याचीही माहिती आहे.\nसाक्री तालुक्यातील मलांजण येथील सोनू दयाराम सोनवणे आणि शांताराम सोनवणे हे दोघे दुचाकीवरून साक्री गावाकडे येत होते. धाडणे फाट्याजवळ समोरासमोर दोन्ही वाहनांची जोरदार धडक झाली. यात दुचाकीवरील दोघे तरुण रस्त्यावर फेकले गेले. यावेळी त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.\nया अपघातानंतर रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. तर संतप्त ग्रामस्थांनी काही काळ रास्ता रोको केला. साक्री विधानसभा मतदार संघाचे कॉंग्रेसचे आमदार डी. एस. अहिरे देखील जखमी झाले आहेत. हा अपघात आमदाराच्या गाडीच्या ड्रायव्हरचा गाडीवरील ताबा सुटल्याने झाल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलिसांना अपघाताबाबत माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली.\nलोहगावमध्ये जनता कर्फ्युला शंभर टक्के प्रतिसाद\nधनादेश बाऊन्सनंतर नोटीस बजावण्यात अडचणी : लॉकडाऊनचा परिणाम\nपुणे शहरात मेडिकल व रूग्णालये वगळता इतर दुकाने फक्त ‘दोन’ तासच चालू…\nकोरोनाचा धोका टाळण्यासाठी ३ मीटर अंतर पुरेसे वाचा संशोधनातून काय सिद्ध झालंय…\nलोहगावमध्ये जनता कर्फ्युला शंभर टक्के प्रतिसाद\nधनादेश बाऊन्सनंतर नोटीस बजावण्यात अडचणी : लॉकडाऊनचा परिणाम\nपुणे शहरात मेडिकल व रूग्णालये वगळता इतर दुकाने फक्त…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.mehtapublishinghouse.com/book-details/NEXT/680.aspx", "date_download": "2020-04-07T16:48:55Z", "digest": "sha1:K5ZSXJ4YWV3I5E7JVPMCEQI5XTPE74JN", "length": 13446, "nlines": 190, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "NEXT", "raw_content": "\nपुरस्कार विजेती पुस्तके :\nशासनमान्य यादीतील पुस्तके :\nकर्करोगाच्या उपचारांसाठी आलेल्या रुग्णांच्या पेशी मिळवून त्या विद्यापीठाला विकणारा डॉक्टर. या पेशींच्या मालकीसाठी काहीही करायला तयार असणारे उद्योगपती आणि मतलबी प्राध्यापक. चिम्पँझी मादीच्या जनुकसंचात स्वत:चेच जनुक मिसळून बेकायदेशीररीत्या ‘ह्यूमंझी’ बनवणारा बेजबाबदार जीवशास्त्रज्ञ. धर्म आणि वि��्ञान यांची चलाखीनं सरमिसळ करणारा, आपल्या विद्याथ्र्यांचं संशोधन चोरणारा आणि राजकारणात राजकारण्यांनाही मागे टाकणारा शास्त्रज्ञ रॉबर्ट बेलार्मिनो. स्वत:ची तुंबडी भरण्यासाठी कोणत्याही थराला जाणारे प्रसिद्धी माध्यमांचे लोक. या सगळ्या काळ्या पाश्र्वभूमीवर मनोरंजन करणारा आणि गणित सोडवणारा बुद्धिमान पोपट.... या सगळ्यातून तयार होते प्रश्नांची मोठी मालिका. उत्तरं नसलेले, अस्वस्थ करणारे प्रश्न.... मन मानेल ते करायला सज्ज असणारं आजचं जीवशास्त्र पाहता पुढे काय होणार\nमायकेल क्रायटन यांनी या कादंबरीत जैव तंत्रज्ञानाचा गैरवापर करणारे लोक आणि चांगले लोक यांच्यातील संघर्ष दाखविला आहे. क्रायटनने जीवनशास्त्रीय संबंधित विषयांवर भक्कम संशोधन करून आपली मते मांडली आहे. निसर्गांत ढवळाढवळ करण्याच्या मानवी स्वभावामुळे आपण पुढ कुठे जाणार आहेत, हा एकच प्रश्न लेखकाने वेगवेगळ्या उपकथानकांमधून विचारलेला आहे. जनुकांमध्ये पेâरबदल केलेल्या सजीवांची निर्मिती, स्कंध पेशींचा वैद्यकीय उपचारात वापर, पेशीचं क्लोनिंग वगैरे गोष्टी प्रत्यक्षात आलेल्या आहेत. या सर्वांचा प्रत्यक्ष वापर करताना उदभवू शकणारे सामाजिक आणि नैतिक प्रश्न फार प्रचंड आहेत, हे प्रश्न किती गंभीर आहेत, याची भीतिदायक जाणीव ‘नेक्स्ट’ वाचताना होते. प्रचलित वैज्ञानिक माहिती संशोधन करून मिळवणे आणि ती आपल्या कादंबरीच्या कथानकाला सुसंगत काल्पनिक घटनांमध्ये मिसळून वापरण्याचे लेखकाचे वैशिष्ट्य या पुस्तकातून जाणवते. या पुस्तकात लेखकाने अनेक प्रश्न उभे केले आहेत. मात्र त्यांची उत्तरे दिलेली नाही, ते वाचकांवर सोडले आहे. ...Read more\nकाही तरी चांगलं वाचावं म्हणून खूप दिवसांपूर्वी हे पुस्तक विकत घेतलं होतं. तीन चार पान वाचल्यानंतर मोहात पडावं असं काही वाटलं नाही मग सहा महिने पुस्तक कपाटात पडून होतं. आपलंच काही तरी चुकतंय असं समजून बाजूला ठेवून दिलं. काल हे पुस्तक पुन्हा हातात घेतल आणि पूर्वग्रह बाजूला सारून वाचायला सुरुवात केली. सुरुवातीला कच्च्या रस्त्यावर धीम्या गतीने गाडी चालावी तसा अनुभव आला. थोडं पुढे वाचत गेल्यावर मात्र गाडी गडकरींच्या एक्सप्रेस वेला लागल्यासारखा अनुभव आला. ७ तासात संपूर्ण १५० पान वाचून पुस्तक हाता वेगळं केलं. श्रीमंतांच्या घरात न बघलेल बरं, श्रीमंतांच्या घरात न बोललेलं बरं, श्रीमंतांचे उपद्व्याव न ऐकलेले बरे अशा काही घटना या पुस्तकात आहेत. मुख्यतः दुःख, प्रेम, भावना, वासना आणि तुटलेला संसार या विषया भोवती हि कादंबरी फिरते. जो पर्यंत आपण दुसऱ्याचे दुःख अनुभवत नाही तो पर्यंत आपण आपले दुःख चघळत बसतो, हा हि बोध या पुस्तकातून होतो. तसं ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त वि.स.खांडेकरांच्या कादंबरीबद्दल अभिप्राय देऊन आमच्या सारख्या पामरानी अकलेचे तारे न तोडलेले बरे. मला भाषा खूपच आवडली, काहीसा मृत्युंजय वाचल्यासारखा अनुभव होतो. सर्वांनी वाचावं अशी कादंबरी. ...Read more\nसर्व कथा भावनिक प्रकारातील काही विनोदी ढंगाच्या. बऱ्याच कथा स्त्री पात्रावर बेतलेल्या.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/show/2357", "date_download": "2020-04-07T16:04:46Z", "digest": "sha1:TT3EPITRPW6JHVRPCRPU4M5VWLC4VNFA", "length": 2217, "nlines": 37, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "जिजाबाई शहाजी भोसले| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nजिजाबाई शहाजी भोसले (Marathi)\nजिजाबाई (इतर नावे: जिजामाता, जिजाऊ, राजमाता, माँसाहेब, इत्यादी) (इ.स. १५९८ - १७ जून, इ.स. १६७४) ह्या मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई होत्या. सिंदखेडचे लखुजी जाधव हे जिजाबाईंचे वडील व आईचे नाव म्हाळसाबाई होते. जाधव हे देवगिरीच्या यादव घराण्याचे वंशज होते. डिसेंबर इ.स. १६०५ मध्ये जिजाबाईंचा शहाजीराजांशी दौलताबाद येथे विवाह झाला. READ ON NEW WEBSITE\nभोसले व जाधवांचे वैर\nमुलाचे संगोपन व राजकारभार\nजिजाऊ चरित्रातून काय शिकावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://www.mahanayakonline.com/2019/12/09/crime-news-update-familiar-person-raped-on-nurse/", "date_download": "2020-04-07T16:35:04Z", "digest": "sha1:AAGLQPZNLBG567RYSKPRPJWFRIMPHRAN", "length": 28837, "nlines": 375, "source_domain": "www.mahanayakonline.com", "title": "Crime News Update : ओळखीचा म्हणून लिफ्ट घेतलेल्या परिचारिकेवर तरुणाचा बलात्कार ….", "raw_content": "\nडावी आघाडी आणि इतर\nCrime News Update : ओळखीचा म्हणून लिफ्ट घेतलेल्या परिचारिकेवर तरुणाचा बलात्कार ….\nCrime News Update : ओळखीचा म्हणून लिफ्ट घेतलेल्या परिचारिकेवर तरुणाचा बलात्कार ….\nगडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज (वडसा) शहरात एका खासगी रुग्णालयात परिचारिका म्हणून कार्यरत तरुणीवर बलात्कार झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. राजेश सुरेश कांबळी (३०) असं आरोपीचं नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. रविवारी रात्री घडली.\nयाबाबत अधिक माहिती देतांना पोल��सांनी सांगितले कि , देसाईगंज येथील एका खासगी रुग्णालयात कार्यरत असलेली शिकाऊ परिचारिका रविवारी काम आटोपल्यानंतर ती देसाईगंज येथील बसस्थानकावर पोहचली. बसची वाट पाहत असतानाच तेथे तिची आरोपी राजेश कांबळीशी भेट झाली. राजेश हा ओळखीतला असल्यामुळे ती या तरुणाच्या मोटारसायकलवरून बसून विश्वासाने घराकडे निघाली.\nदरम्यान तिच्या एकटेपणाचा फायदा घेत शिवराजपूर फाट्यावरील शेतात नेऊन आरोपी राजेशने तिच्यावर अतिप्रसंग केला. यावेळी, झालेल्या झटापटीत ती बेशुद्ध पडली. तिचा मृत्यू झाला, असे समजून राजेश तिचा मोबाईल आणि अन्य साहित्य घेऊन पसार झाला. इकडे गावाकडे येणारी बस आणि अन्य वाहने येऊन गेली पण अजूनही मुलगी घरी आली नाही म्हणून कुटुंबीयांनी पीडितेच्या मोबाईलवर संपर्क केला. मात्र, पंधरा-वीस वेळा प्रयत्न करुनही मुलीने प्रतिसाद न दिल्यानं वडिलांनी आपल्या मुलासह मोटारसायकलने देसाईगंज गाठले. जिथे ती काम करत होती त्या रुग्णालयातही विचारपूस केली. परंतु, ती बऱ्याच वेळापूर्वी रुग्णालयातून गेल्याचे सांगण्यात आलं. त्यामुळे वडिलांनी शहरात इतरत्र तिचा शोध घेतला. मात्र, तिचा पत्ता लागला नाही.\nदरम्यान पीडित मुलगी शुद्धीवर आल्यानंतर ती प्रयत्न करूनजवळच असलेल्या राईस मिलमध्ये गेली. तिथे उपस्थित इसमांना तिने आपबिती सांगितल्यानंतर त्यांनी पीडितेच्या कुटुंबीयांपर्यंत माहिती पोहचवली. त्यानंतर तिच्या वडिलांनी आणि भावाने तिला राईसमिलममधून घरी नेले आणि रात्री साडेअकरा वाजता देसाईगंज पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी पीडितेची तक्रार नोंदवून आरोपी राजेश कांबळीविरुद्ध गुन्हा दाखल केला. वैद्यकीय उपचारांसाठी पोलिसांनी पीडित मुलीला गडचिरोली येथील रुग्णालयात दाखल केले असून सध्या तिची प्रकृती स्थिर आहे. पोलिसांनी आरोपी राजेश कांबळीला अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.\nPrevious मानवतेला काळिमा फासणारी घटना : दोन सख्ख्या भावांनीच केला अल्पवयीन बहिणीवर लैंगिक अत्याचार \nNext Aurangabad Crime : राजस्थानमध्ये विधूराला विक्री केलेल्या महिलेची सुखरूप सुटका, जवाहरनगर पोलिसांची कारवाई\nAurangabad Crime : पाण्याच्या टँकरने बालकाला चिरडले, सिल्लेखान्यात सकाळी घडली घटना\n#CoronaVirusUpdate : जालना शहरातील ६५ वर्षीय महिला कोरोनाबाधित\n#CoronaVirusUpdate : दिलासादायक : १७ हजारांपैकी १��� हजार नमुने निगेटिव्ह , राज्यातील रुग्णांची संख्या ८६८ : राजेश टोपे\n#CoronaVirusEffect : दुनिया : मुलाची झोप होत नव्हती म्हणून त्याने थेट शेजारच्या पाच जणांना ठोकले ….\n#CoronaVirusUpdate : धक्कादायक : मुख्यमंत्र्यांच्या “मातोश्री”ला कोरोना सुरक्षा कवच, जसलोक आणि वोखार्ट हॉस्पिटलला लावले सील….\n#CoronaVirusEffect : घाटी रुग्णलयातील ब्रदरला कोरोना, आरोग्य कर्मचाऱ्यांना पी पी ई कीट, सॅनिटायझर, मास्क, ग्लोज देण्याची मागणी\nAurangabad Crime : पाण्याच्या टँकरने बालकाला चिरडले, सिल्लेखान्यात सकाळी घडली घटना\n#CoronaVirusUpdate : जालना शहरातील ६५ वर्षीय महिला कोरोनाबाधित\n#CoronaVirusUpdate : दिलासादायक : १७ हजारांपैकी १५ हजार नमुने निगेटिव्ह , राज्यातील रुग्णांची संख्या ८६८ : राजेश टोपे\n#CoronaVirusUpdate : दिवसभरात आढळले ६९३ नवे रुग्ण , तर ३० जणांचा मृत्यू\n#CoronaVirusEffect : दुनिया : मुलाची झोप होत नव्हती म्हणून त्याने थेट शेजारच्या पाच जणांना ठोकले ….\nBalu Patel on एक्झिट पोल्सचा शेअर मार्केटवर धमाका : सेन्सेक्स १३०० अंकांनी उसळला\nBalu Patel on बुलढाण्यात टँकर आणि व्हॅन भीषण अपघातात दोन चिमूल्यांसह १३ जणांचा मृत्यू, दोन जण जखमी\nBalu Patel on Good News : अखेर मान्सून अंदमानात दाखल, यंदा सरासरीपेक्षा जास्त मान्सून , शेतकऱ्यांना यंदाच्या मौसमात मिळू शकतो दिलासा\nkirti Gade on गोडसे देशभक्त : मतांसाठी प्रयत्न करणाऱ्या नेत्यांना जबाबदारीची जाणीव नाही : अर्जुन कपूर\nMahanayak News Updates on भारतीय हद्दीत कराचीमार्गे आलेले ‘ते’ विमान पाकचे नव्हे जाॅर्जीयाचे…\nडावी आघाडी आणि इतर\nAurangabad Crime : पाण्याच्या टँकरने बालकाला चिरडले, सिल्लेखान्यात सकाळी घडली घटना\n#CoronaVirusUpdate : जालना शहरातील ६५ वर्षीय महिला कोरोनाबाधित\n#CoronaVirusUpdate : दिलासादायक : १७ हजारांपैकी १५ हजार नमुने निगेटिव्ह , राज्यातील रुग्णांची संख्या ८६८ : राजेश टोपे\n#CoronaVirusUpdate : दिवसभरात आढळले ६९३ नवे रुग्ण , तर ३० जणांचा मृत्यू\n#CoronaVirusEffect : दुनिया : मुलाची झोप होत नव्हती म्हणून त्याने थेट शेजारच्या पाच जणांना ठोकले ….\n#CoronaVirusUpdate : धक्कादायक : मुख्यमंत्र्यांच्या “मातोश्री”ला कोरोना सुरक्षा कवच, जसलोक आणि वोखार्ट हॉस्पिटलला लावले सील….\n#CoronaVirusEffect : विरोधी पक्षांच्या नेत्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सचे निमंत्रण नसल्याने खा . ओवैसी यांनी अशी डागली तोफ \n#CoronaVirusUpdate : मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत , खासदारांबरोबरच राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान या���च्याही पगारात कपात करण्याचा निर्णय…\n#CoronaVirusEffect : लॉकडाऊनच्या संदर्भात फिरणारा ” तो ” मॅसेज पूर्णतः फेक …\n#CoronaVirusEffect : घाटी रुग्णलयातील ब्रदरला कोरोना, आरोग्य कर्मचाऱ्यांना पी पी ई कीट, सॅनिटायझर, मास्क, ग्लोज देण्याची मागणी\nPrakash Ambedkar : ” एक बार जो कमिटमेंट कर दि, तो फिर वो अपने आप कि भी नही सूनते \nना ना करते प्यार तुम्हीसे कर बैठे …\nसीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर , उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण पाच टक्क्यांनी वाढले\nLoksabha 2019 : गेल्या पाच वर्षातील मोदींचे ” विश्व भ्रमण “आणि खर्च किती झाला भूतान ते दक्षिण कोरिया\nWorlds Happiest Countries Report : देश रसातळाला जातोय आणि सत्ताधारी “चौकिदार- चौकिदार” खेळताहेत \nAurangabad : औरंगाबादसह “एमआयएम”ला हव्यात दोन जागा : आ. इम्तियाज जलील\nAbout Mahanayak : महानायक ऑनलाईन आणि आपण …\nNews Updates : गल्ली ते दिल्ली : एक नजर : महत्वाच्या बातम्या #Top 21 News\nSharad Pawar : आमची भूमिका संघविरोधीच, प्रकाश आंबेडकरांना पवारांचे आमंत्रण\nलोकसभा २०१९ : प्रकाश आंबेडकरांनी विषय संपवला, स्वतंत्र लढणार\nAurangabad Crime : पाण्याच्या टँकरने बालकाला चिरडले, सिल्लेखान्यात सकाळी घडली घटना\n#CoronaVirusUpdate : जालना शहरातील ६५ वर्षीय महिला कोरोनाबाधित\n#CoronaVirusUpdate : दिलासादायक : १७ हजारांपैकी १५ हजार नमुने निगेटिव्ह , राज्यातील रुग्णांची संख्या ८६८ : राजेश टोपे\n#CoronaVirusUpdate : दिवसभरात आढळले ६९३ नवे रुग्ण , तर ३० जणांचा मृत्यू\n#CoronaVirusEffect : दुनिया : मुलाची झोप होत नव्हती म्हणून त्याने थेट शेजारच्या पाच जणांना ठोकले ….\n#CoronaVirusUpdate : धक्कादायक : मुख्यमंत्र्यांच्या “मातोश्री”ला कोरोना सुरक्षा कवच, जसलोक आणि वोखार्ट हॉस्पिटलला लावले सील….\n#CoronaVirusEffect : विरोधी पक्षांच्या नेत्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सचे निमंत्रण नसल्याने खा . ओवैसी यांनी अशी डागली तोफ \n#CoronaVirusUpdate : मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत , खासदारांबरोबरच राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान यांच्याही पगारात कपात करण्याचा निर्णय…\n#CoronaVirusEffect : लॉकडाऊनच्या संदर्भात फिरणारा ” तो ” मॅसेज पूर्णतः फेक …\n#CoronaVirusEffect : घाटी रुग्णलयातील ब्रदरला कोरोना, आरोग्य कर्मचाऱ्यांना पी पी ई कीट, सॅनिटायझर, मास्क, ग्लोज देण्याची मागणी\nInformation On Demand Subscription अभिव्यक्ती अर्थकारण आपलं सरकार आरोग्य उद्योग-व्यापार काँग्रेस-राष्ट्रवादी किन्नर विश्व कृषी उद्योग कॉलेज कट्टा क्रीडा खानदेश गल्ली ते दिल्ल�� गीत -संगीत गुन्हेगारी घात -अपघात डावी आघाडी आणि इतर तंत्रज्ञान तरुणाई दुनिया न्यायालय पुणे भाजप -शिवसेना भारत मनोरंजन मराठवाडा महाप्रहार महाराष्ट्र महिला विश्व मुंबई राजकारण रोजगार वंचित बहुजन आघाडी विचित्र विश्व विदर्भ विविधा शासकीय बातम्या शिक्षण संपादकीय साहित्य- कला -संस्कृती सिनेमा -नाटक सोशल मिडिया स्तंभलेख स्पर्धा परीक्षा\nAurangabad Crime : पाण्याच्या टँकरने बालकाला चिरडले, सिल्लेखान्यात सकाळी घडली घटना\n#CoronaVirusUpdate : जालना शहरातील ६५ वर्षीय महिला कोरोनाबाधित\n#CoronaVirusUpdate : दिलासादायक : १७ हजारांपैकी १५ हजार नमुने निगेटिव्ह , राज्यातील रुग्णांची संख्या ८६८ : राजेश टोपे\n#CoronaVirusUpdate : दिवसभरात आढळले ६९३ नवे रुग्ण , तर ३० जणांचा मृत्यू\n#CoronaVirusEffect : दुनिया : मुलाची झोप होत नव्हती म्हणून त्याने थेट शेजारच्या पाच जणांना ठोकले ….\n#CoronaVirusUpdate : धक्कादायक : मुख्यमंत्र्यांच्या “मातोश्री”ला कोरोना सुरक्षा कवच, जसलोक आणि वोखार्ट हॉस्पिटलला लावले सील….\nAurangabad Crime : पाण्याच्या टँकरने बालकाला चिरडले, सिल्लेखान्यात सकाळी घडली घटना April 7, 2020\n#CoronaVirusUpdate : जालना शहरातील ६५ वर्षीय महिला कोरोनाबाधित April 7, 2020\n#CoronaVirusUpdate : दिलासादायक : १७ हजारांपैकी १५ हजार नमुने निगेटिव्ह , राज्यातील रुग्णांची संख्या ८६८ : राजेश टोपे April 6, 2020\n#CoronaVirusUpdate : दिवसभरात आढळले ६९३ नवे रुग्ण , तर ३० जणांचा मृत्यू April 6, 2020\n#CoronaVirusEffect : दुनिया : मुलाची झोप होत नव्हती म्हणून त्याने थेट शेजारच्या पाच जणांना ठोकले …. April 6, 2020\nInformation On Demand Subscription अभिव्यक्ती अर्थकारण आपलं सरकार आरोग्य उद्योग-व्यापार काँग्रेस-राष्ट्रवादी किन्नर विश्व कृषी उद्योग कॉलेज कट्टा क्रीडा खानदेश गल्ली ते दिल्ली गीत -संगीत गुन्हेगारी घात -अपघात डावी आघाडी आणि इतर तंत्रज्ञान तरुणाई दुनिया न्यायालय पुणे भाजप -शिवसेना भारत मनोरंजन मराठवाडा महाप्रहार महाराष्ट्र महिला विश्व मुंबई राजकारण रोजगार वंचित बहुजन आघाडी विचित्र विश्व विदर्भ विविधा शासकीय बातम्या शिक्षण संपादकीय साहित्य- कला -संस्कृती सिनेमा -नाटक सोशल मिडिया स्तंभलेख स्पर्धा परीक्षा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://bahuvidh.com/punashcha/12890?replytocom=3503", "date_download": "2020-04-07T17:25:16Z", "digest": "sha1:J6CCG3MMYEP5K4BNF2ECWJ4OHLEOOAUH", "length": 16175, "nlines": 156, "source_domain": "bahuvidh.com", "title": "सैन्यदलांमध्ये समन्वय – दै. पुढारी - बहुविध.कॉम", "raw_content": "विद्���मान सभासद कृपया लॉगिन करा\nसैन्यदलांमध्ये समन्वय – दै. पुढारी\nनिवडक अग्रलेख – १७ ऑगस्ट २०१९\nनावात साम्य असलं तरी बेळगाव तरुण भारत हा अजिबात संघ परिवाराचा भाग नाही. किरण ठाकूरांचा तरुण भारत मुख्यत्वे बेळगावात मराठीचा झेंडा उचलून धरणारा आणि सीमाप्रश्नावर आक्रमक असलेला पेपर आहे. पण आजचा पंतप्रधानांच्या भाषणावरचा अग्रलेख वाचताना नागपूर तरुण भारत वाचतोय की काय असा भास झाला. :)\nमग नागपूर तरुण भारत तर संघाचं मुखपत्रच समजलं जातं. त्यामुळे त्यांचा अग्रलेख मोदी स्तुतीने भरलेला असल्यास त्यात नवल ते काय \nमटाचा अग्रलेखही सीडीएस, म्हणजे तीनही सैन्यदलांचा मिळून एक सर्वोच्च अधिकारी नेमणे, या विषयावर असून त्याची तीव्र आवश्यकता आणि निर्णयाचे स्वागत करणारा आहे.\nदिव्य मराठीचा ४०० शब्दांचा अग्रलेख चक्कं ‘सेक्रेड गेम्स’ या अनुराग कश्यप च्या वेब सिरीज वर आधारलेला आहे. या सिरीजचे संवादांसह वर्णन आणि विश्लेषण त्यात केलं आहे. सध्याच्या राजकारणाशी जोडलेले सिरीजचे संदर्भ वाचून अक्षरशः हसू येतं. त्यामुळे तो अग्रलेखापेक्षाही, एखाद्या पत्रकाराची फेसबुक पोस्ट अधिक वाटतो. पण असो.\nलोकमत – काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी राहुल गांधींना काश्मीर भेटीसाठी दिलेले आमंत्रण; या भेटीमुळे होवू शकणारे सकारात्मक परिणाम हा एक भाग. आणि राजस्थानमधून मनमोहन सिंग हे राज्यसभेत पुन्हा निवडून जात आहेत; सध्याच्या आर्थिक तणावांच्या काळात सिंग संसदेत पुन्हा येण्याचे महत्व कसे असेल, हा दुसरा भाग अग्रलेखात विषद केला आहे. या दोन महत्वाच्या घटनांचे स्वागत करणारा लोकमतचा अग्रलेख सुंदर जमला आहे.\nतिहेरी तलाक बंदी, ३७० चे उच्चाटन, लोकसंख्या वाढीवर नियंत्रण करण्यासाठी मोदींनी केलेले आवाहन, हा प्रवास समान नागरी कायद्याच्या दिशेने कसा जातोय, व त्याचे स्वागत कसे आवश्यक आहे, हे सांगणारा सामना चा अग्रलेख नेहमीच्या शैलीत लिहिला आहे.\n३७० हटवण्यावरून पाकिस्तान आणि इम्रानखान यांनी चालवलेल्या निष्फळ थयथयाटाचे वर्णन करणारा प्रहार चा अग्रलेख ठाकठीक आहे. मोदींच्या भाषणावर आधारलेला सकाळ चा आजचा अग्रलेखही ठाकठीकच.\nसांगलीचे नगर वाचनालय परवा पाण्याखाली जाऊन तेथील ९० हजार पुस्तकांचा लगदा झाला. अशी गावोगावची १०० वर्षांहून जुनी वाचनालये, त्याच्याकडे असलेली ग्रंथसंपदा, तिची जोपासना, सामाजिक व सरकारी उदासीनता, डिजिटायझेशनची गरज, इत्यादी चा सांगोपांग उहापोह करणारा लोकसत्ताचा अग्रलेख लौकिकाला साजेसा जमला आहे.\nसीडीएस, ही मोदींच्या परवाच्या भाषणातली मोठी घोषणा. त्या अनुषंगाने, या पदाची गरज, त्याचा इतिहास, त्याला हवाईदलाकडून पूर्वी झालेला विरोध, या संदर्भात अतिशय माहितीपूर्ण अग्रलेख आज वाचायला मिळाला. ही जुनी माहिती, आवश्यक तपशीलासह, योग्य वेळी वाचकांसमोर ठेवणे महत्वाचे. म्हणून आजचा निवडक अग्रलेख पुढारीचा. :)\nखालील लिंकवर क्लिक करून हा अग्रलेख वाचता येईल.\nदैनिक पुढारी, संपादक- विवेक गिरधारी\nसदर अग्रलेखाबद्दल आपली प्रतिक्रिया द्या. आणि ही पोस्ट आवडल्यास नक्की शेअर करा. जेणेकरून अधिकाधिक वाचक याचा आस्वाद घेऊ शकतील. तसेच हा उपक्रम कसा वाटतोय, हे आम्हाला जरूर कळवत जा. आपल्या सूचना, तक्रारी, आक्षेप नोंदवत राहा. उपरोल्लेखित मराठी वृत्तपत्रांखेरीज अन्य आपल्याला सुचवायची असतील, त्यातील अग्रलेख आपल्याला आवडत असतील तर तेही कळवा. त्यांचा समावेश या सदरात करून घ्यायला आम्हाला नक्की आवडेल.\nहा लेख पूर्ण वाचायचाय सोपं आहे. एकतर ‘पुनश्च’ नियतकालीकाचे सशुल्क सभासदत्व घ्या.\nतुमचे सोशल अकाऊंट कनेक्ट करून आजच्या दिवसापुरते बहुविध डॉट कॉम चे सभासद व्हा.\nफ्रीमियम चे सभासदत्व मात्र एका दिवसात संपत असल्याने त्याआधी पैसे भरून वार्षिक सभासदत्व घेणे आवश्यक आहे. काही अडचण आली तर ९८३३८४८८४९ या क्रमांकावर संपर्क साधा.\nविद्यमान सभासद जर काही कारणाने logout झाले असतील तर ते देखील हा पर्याय वापरून लॉगीन करू शकतात.\nचांगला अग्रलेख आणि अग्रलेखांचा परिचय करून देण्याचा चांगला उपक्रम इतर अग्रलेखांच्याही लिंक्स मिळतील का \nप्रतिक्रियेसाठी धन्यवाद… महेश खरे :)\nइतर अग्रलेखांच्या लिंक नक्की देता येतील. पण त्यात ‘आजचा निवडक अग्रलेख ‘ हे विशेष शिल्लक रहात नाही. म्हणून केवळ त्या त्या अग्रलेखाची लिंक आपण देत असतो. अर्थात वाचकांची अधिक मागणी असल्यास त्याही देऊ.\nPrevious Postडॉक्टरांची अशी पण प्रॅक्टिस- फेरफटका- जून’२०१९\nNext Postमराठी भाषा- तंत्र आणि मंत्र- भाग २५\nसभ्यसंमत न समजला जाणाऱ्या किंवा वर्जित [ Taboo] असणाऱ्या एका …\n‘पाटोदा गावाला भेट’ एक समृद्ध अनुभव\nकष्टाची भाजी-भाकरी” असं नाव दिलेल्या एका काचेच्या खोलीत पाटोद्याला मिळालेले …\nहसण्यावारी – भाग ६\nनवरा-बायकोचा संसार सुखाने चालण्यासाठी त्यातल्या एकाची पंचाईत होणं अगदी …\nहसण्यावारी – भाग ५\nबुध्दीबळाच्या पटाच्या डिझाईनचा पेहराव केलेल्या या तरूणाकडे आधी आपलं लक्ष …\nव्यक्त होणे-एक गरज – राधिका वेलणकर -नातू\nहा लेख वाचण्यासाठी आपल्याला ‘अंतरंग’ नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. ‘अंतरंग’ …\nचित्रकार बहुदा वसंत सरवटे आहेत. जाणकारांनी पुष्टी करावी. अंक- ललित, …\nहे खरंय की, या युद्धात शेवटी तुमचीच जीत होते. आमची …\nशब्दांच्या पाऊलखुणा – खलबत आणि खलबत्ता (भाग सात)\n'खल' हा शब्द संस्कृतमध्येही असला तरी तो मूळ द्राविडी आहे …\n'सिनेमा पाहिलेला माणूस' या अशोक राणे यांच्या नुकत्याच प्रसिध्द झालेल्या …\nकरोनाचे दिवस, करोनाच्या रात्री\nआता या एकांतातला धुंदपणा नशा उतरावी तसा पार उतरुन गेला …\n‘पाटोदा गावाला भेट’ एक समृद्ध अनुभव\nहसण्यावारी – भाग ६\nहसण्यावारी – भाग ५\nव्यक्त होणे-एक गरज – राधिका वेलणकर -नातू\nशब्दांच्या पाऊलखुणा – खलबत आणि खलबत्ता (भाग सात)\nकरोनाचे दिवस, करोनाच्या रात्री\n✍️‘वयम्’ कथा स्पर्धा- सर्वांसाठी\nपाठारे प्रभूंचा देदीप्यमान इतिहास : हसतखेळत टाकलेला एक दृष्टिक्षेप\nहसण्यावारी – भाग ४\nहसण्यावारी – भाग ३\nहसण्यावारी – भाग २\nहसण्यावारी – भाग १\nमोबाईलवेड :बालकांचे की पालकांचे \nमाझा ‘लोकल’ गाडीचा अनुभव( ऑडीओसह)\nफेसबुक पेज लाईक/फॉलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathimati.com/p/marathi-baby-boy-names-by-initial-a.html", "date_download": "2020-04-07T15:40:55Z", "digest": "sha1:SPROP3Q5Z34D4VEIMQD42KBYLYFEKYAU", "length": 67004, "nlines": 1371, "source_domain": "www.marathimati.com", "title": "अ आद्याक्षरावरून मुलांची नावे", "raw_content": "मराठीमाती | माझ्या मातीचे गायन\nअक्षरमंच - मुक्त व्यासपीठ\nअ आद्याक्षरावरून मुलांची नावे\nअ आद्याक्षराच्या मुलांची नावे, नावांचे सविस्तर अर्थ आणि अधिक माहिती\nअ आद्याक्षर - मराठी वर्णमालेतील मूलध्वनी पहिला वर्ण. पहिला स्वर. मराठीत अ चे तीन भिन्न उच्चार होतात, पण संस्कृतातल्या प्रमाणे ‘अ’ चा दीर्घोच्चार ‘आ’ होत नाही. संत ज्ञानेश्वर ‘अ’काराची तुलना गणपतीच्या पायांशी करतात. ‘अ’ हा मराठी भाषेतील पहिला वर्ण असल्यामुळे पारंपरिक रित्या लहान मुलांकडून शुभमुहूर्तावर खासकरून दसरा सणाच्या दिवशी पाटी पेन्सिल च्या साहाय्याने गिरवून घेतले जात असे. [अ आद्याक्षराव���ून मुलांची नावे, a Marathi Baby Boy names by initial]\nअकलंक लंक (डाग, पाप) नसलेला\nअग्रसेन सेनेच्या अग्रभागी असणारा\nअग्रज मोठा मुलगा अगोदर जन्मलेला\nअखिलेंद्र सर्व विश्वाचा स्वामी (इंद्र)\nअचल स्थिर, पर्वत, दृढ राहणारा\nअच्युत स्थानापासून भ्रष्ट न होणारा, कृष्णाचे एक नाव\nअचलेंद्र पर्वतश्रेष्ठ, पर्वतांचा राजा हिमालयाचे एक नाव\nअजातशत्रु कुणीही शत्रू नसलेला\nअजेय पराभव न पावणारा\nअर्जुन पराक्रमी तिसरा पांडव. मोर, शुभ्र, सोन, रुपे.\nअखंडानंद निरंतर आनंद उपभोगणारा\nअक्रूर क्रूर नसलेला, कॄष्णाचा एक नातलग\nअग्निसखा अग्निचा सखा, मित्र\nअखिलेश सर्व जगाचा मालक\nअनादि ज्याच्या आरंभ काळाचा थांग लागत नाही असा.\nअनिमिष जागृत, विष्णू ,मासा\nअनिरुध्द ज्याला अडवता येत नाही असा, अबध्द, कृष्णाचा नातू\nअनिश सतत, निरंतर, विष्णु\nअनुज नंतर जन्मलेला धाकटा भाऊ\nअप्रमेय अमर्याद, मापता न येणारे\nअभिमान स्नेह, कल्पना, स्वत्व\nअभिरुप सुदृश, सुंदर, चंद्र, मदन\nअमृत अमरता देणारे देवांचे पेय, सोने\nअमेय मोजता न येण्यासारखा, अमर्यादित ,गणपती\nअर्यमन दृढ मित्र, सूर्य\nअरिसूदन शत्रूचा नाश करणारा\nअरिंजंय शत्रूवर विजय मिळवणारा\nअलंकार आभूषण, चित्ताकर्षक शब्दरचना\nअवि सूर्य रुईचे झाड\nअश्वत्थामा द्रोणपूत्र, सात चिरंजिवांपैकी एक\nअरुणज्योती सूर्य, सूर्याचे तेज\nअरिंजंय शत्रूवर विजय मिळवणारा\nअवधूत नग्न, दत्ताचे एक नाव\nअवनीमोहन साऱ्या जगाला मोहवणारा\nअ आ इ ई ए ओ\nअं क ख ग घ च\nछ ज झ ट ठ ड\nढ त थ द ध न\nप फ ब भ म य\nर ल व श स ह\nक्ष ज्ञ ऋ हृ श्र त्र\nसेवा सुविधा / बाळाची मराठी नावे\nजुळ्या / तिळ्या बाळांसाठी नावे\nUnknown २३ डिसेंबर, २०१९ ०८:०२\nआपल्या अभिप्रायांचे स्वागत आहे...\n/fa-calendar-week/ आठवड्यातील लोकप्रिय लेखन$type=list\nचिकन बिर्याणी - पाककृती\nसाधी सोपी घरच्या घरी सहज करता येण्याजोगी खमंग आणि रूचकर कोकणी पद्धतीची प्रसिध्द चिकन बिर्याणी ‘चिकन बिर्याणी’साठी लागणारा जिन्नस ६७५...\nलोकमान्य बाळ गंगाधर टिळक - मातीतले कोहिनूर\nटिळकांचे खरे नाव केशव आहे परंतु त्यांना ‘बाळ’ या टोपण नावानेच सगळे ओळखत. टिळक अतिशय कुशाग्र बुध्दिमत्तेचे होते. त्यांचे गुरु त्यांना ‘सु...\nआई - मराठी कविता\nहर्षद खंदारे यांची आईची कविता कुणीच नाही माझे आई करूणेचे तळहात पोरके आई आकांत श्वासांत, शांतता कुजबुज टाळे माझे आई ना शुन्य आसपास, क...\nमाझी मराठी मातृभा���ा - मराठी लेख\nखेड्यापाड्यातली मराठी भाषा रांगडी, अशुद्ध आणि अपभ्रंश असलेली असते; कशीही असो ती ‘मराठी’च म्हणून मराठी माणसाला आवडते मराठी भाषा आमुची माय...\nदिनांक ५ मार्च च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस पंडिता रमाबाई - (२३ एप्रिल १८५८ - ५...\nजे दुसऱ्याचे स्वातंत्र्य हिरावून घेतात त्यांना स्वतःच्या स्वातंत्र्यात राहण्याचा अधिकार नाही.\nईमेलद्वारे बातमीपत्र$desc=ईमेलद्वारे प्रेरणादायी, मनोरंजक लेखन प्राप्त करण्यासाठी सदस्यता घ्या\n/fa-fire/ सर्वाधिक लोकप्रिय लेखन$type=one\nरायगडाचे प्राचीन नाव ‘रायरी’ हे होते. युरोपचे लोक त्यास ‘पूर्वेकडील जिब्राल्टर’ असे म्हणत असत रायगड किल्ला - [Raigad Fort] २९०० फूट उं...\nमाझी मराठी मातृभाषा - मराठी लेख\nखेड्यापाड्यातली मराठी भाषा रांगडी, अशुद्ध आणि अपभ्रंश असलेली असते; कशीही असो ती ‘मराठी’च म्हणून मराठी माणसाला आवडते मराठी भाषा आमुची माय...\nलोकमान्य बाळ गंगाधर टिळक - मातीतले कोहिनूर\nटिळकांचे खरे नाव केशव आहे परंतु त्यांना ‘बाळ’ या टोपण नावानेच सगळे ओळखत. टिळक अतिशय कुशाग्र बुध्दिमत्तेचे होते. त्यांचे गुरु त्यांना ‘सु...\n© 2015 मराठीमाती | माझ्या मातीचे गायन\nअंधश्रद्धेच्या कविता,6,अजय दिवटे,1,अजित पाटणकर,15,अनिल गोसावी,2,अनुभव कथन,4,अनुराधा फाटक,38,अपर्णा तांबे,7,अब्राहम लिंकन,2,अभंग,1,अभिव्यक्ती,601,अमन मुंजेकर,6,अमित पडळकर,4,अमित पवार,1,अमित बाविस्कर,3,अमुक-धमुक,1,अमोल सराफ,1,अलका खोले,1,अक्षरमंच,422,आईच्या कविता,15,आईस्क्रीम,3,आकाश भुरसे,8,आज,401,आजीच्या कविता,1,आठवणींच्या कविता,9,आतले-बाहेरचे,1,आत्मविश्वासाच्या कविता,6,आनंद दांदळे,6,आनंदाच्या कविता,22,आभिजीत टिळक,2,आमट्या सार कढी,14,आरती गांगन,2,आरती शिंदे,4,आरत्या,80,आरोग्य,3,आशिष खरात-पाटील,1,इंद्रजित नाझरे,11,इसापनीती कथा,44,उदय दुदवडकर,1,उन्मेष इनामदार,1,उपवासाचे पदार्थ,13,उमेश कुंभार,11,ऋग्वेदा विश्वासराव,2,ऋचा मुळे,16,ऋषिकेश शिरनाथ,2,एप्रिल,30,एहतेशाम देशमुख,2,ऑक्टोबर,31,ऑगस्ट,31,ओंकार चिटणीस,1,कपिल घोलप,5,कपील घोलप,2,करमणूक,40,कर्क मुलांची नावे,1,कविता शिंगोटे,1,कार्यक्रम,9,कालिंदी कवी,2,काव्य संग्रह,3,किल्ले,92,किल्ल्यांचे फोटो,4,किशोर चलाख,3,कुठेतरी-काहीतरी,2,कुसुमाग्रज,1,कृष्णाच्या आरत्या,5,केदार कुबडे,41,केदार नामदास,1,केदार मेहेंदळे,1,कोशिंबीर सलाड रायते,11,कौशल इनामदार,1,खरगपूर,1,गणपतीच्या आरत्या,5,गणेश पाटील,1,गण्याचे विनोद,1,गावाकडच्या कविता,7,गुरूच्या आरत्या,2,गुलझार काझी,1,गोड पदार्थ,36,घरचा वैद्य,2,घाट,1,चटण्या,1,जानेवारी,31,जीवनशैली,240,जुलै,31,जून,30,ज्योती मालुसरे,1,टीझर्स,1,ट्रेलर्स,2,डिसेंबर,31,तरुणाईच्या कविता,2,तिच्या कविता,20,तुकाराम गाथा,4,तेजस्विनी देसाई,1,दत्ताच्या आरत्या,5,दादासाहेब गवते,1,दिनदर्शिका,380,दिनविशेष,366,दिनेश बोकडे,1,दिनेश हंचाटे,1,दिपक शिंदे,1,दिवाळी फराळ,9,दुःखाच्या कविता,52,देवीच्या आरत्या,3,देशभक्तीपर कविता,2,धोंडोपंत मानवतकर,8,निखिल पवार,1,निसर्ग कविता,10,नोव्हेंबर,30,न्याहारी,36,पंचांग,14,पथ्यकर पदार्थ,2,पांडुरंग वाघमोडे,3,पाककला,194,पावसाच्या कविता,18,पी के देवी,1,पुडिंग,10,पुणे,6,पोस्टर्स,5,पोळी भाकरी,11,पौष्टिक पदार्थ,14,प्रतिक्षा जोशी,1,प्रभाकर लोंढे,3,प्रवासाच्या कविता,10,प्राजक्ता गव्हाणे,1,प्रिया महाडिक,6,प्रियांका न्यायाधीश,3,प्रेम कविता,62,प्रेरणादायी कविता,13,फेब्रुवारी,29,फोटो गॅलरी,9,बा भ बोरकर,1,बातम्या,5,बाबाच्या कविता,1,बायकोच्या कविता,3,बालकविता,8,बालकवी,1,बाळाची मराठी नावे,1,बाळासाहेब गवाणी-पाटील,1,बिपीनचंद्र नेवे,1,बेकिंग,6,भक्ती कविता,1,भाज्या,20,भाताचे प्रकार,9,भूमी जोशी,1,मंगळागौरीच्या आरत्या,2,मंदिरे,1,मधल्या वेळेचे पदार्थ,31,मनाचे श्लोक,205,मनिषा दिवेकर,3,मराठी कथा,44,मराठी कविता,351,मराठी गझल,3,मराठी गाणी,2,मराठी गोष्टी,1,मराठी चारोळी,1,मराठी चित्रपट,10,मराठी टिव्ही,26,मराठी नाटक,1,मराठी पुस्तके,3,मराठी प्रेम कथा,4,मराठी भयकथा,39,मराठी रहस्य कथा,2,मराठी लेख,20,मराठी विनोद,1,मराठी साहित्य,8,मराठी साहित्यिक,1,मराठी सुविचार,2,मराठीमाती,375,मसाले,12,महाराष्ट्र,261,महाराष्ट्र फोटो,7,महाराष्ट्राचा इतिहास,32,महाराष्ट्रीय पदार्थ,17,महालक्ष्मीच्या आरत्या,2,मांसाहारी पदार्थ,15,माझं मत,1,माझा बालमित्र,46,मातीतले कोहिनूर,10,मारुतीच्या आरत्या,2,मार्च,31,मुंबई,8,मुक्ता चैतन्य,1,मुलांची नावे,1,मुलाखती,1,मे,31,मैत्रीच्या कविता,5,यशपाल कांबळे,1,यशवंत दंडगव्हाळ,16,यादव सिंगनजुडे,2,योगेश कर्डीले,1,रजनी जोगळेकर,4,राजकीय कविता,6,रामचंद्राच्या आरत्या,5,राहुल अहिरे,3,रेश्मा विशे,1,रोहित साठे,13,लता मंगेशकर,1,लक्ष्मण अहिरे,2,लोणची,8,वाळवणाचे पदार्थ,6,विचारधन,211,विठ्ठलाच्या आरत्या,5,विद्या कुडवे,4,विद्या जगताप,2,विनायक मुळम,1,विरह कविता,32,विराज काटदरे,1,विलास डोईफोडे,2,विवेक जोशी,1,विश���ष,44,विष्णूच्या आरत्या,4,विज्ञान तंत्रज्ञान,2,वेदांत कोकड,1,वैभव सकुंडे,1,व्यंगचित्रे,9,व्हिडिओ,18,शंकराच्या आरत्या,4,शशांक रांगणेकर,1,शांततेच्या कविता,5,शारदा सावंत,4,शाळेच्या कविता,5,शितल सरोदे,1,शिक्षकांवर कविता,2,शुभम सुपने,2,शेतकर्याच्या कविता,4,श्याम खांबेकर,1,श्रद्धा नामजोशी,9,श्रावणातल्या कहाण्या,27,श्रीनिवास खळे,1,संगीता अहिरे,1,संघर्षाच्या कविता,9,संजय पाटील,1,संजय बनसोडे,2,संजय शिवरकर,5,संजय सावंत,1,संत एकनाथ,1,संत तुकाराम,7,संत नामदेव,2,संत ज्ञानेश्वर,3,संतोष सेलुकर,1,संदेश ढगे,37,संपादकीय,4,संपादकीय व्यंगचित्रे,8,संस्कृती,122,सचिन पोटे,6,सचिन माळी,1,सण-उत्सव,12,सणासुदीचे पदार्थ,32,सनी आडेकर,10,सप्टेंबर,30,समर्थ रामदास,206,सरबते शीतपेये,8,सागर बाबानगर,1,सामाजिक कविता,46,सायली कुलकर्णी,3,साहित्य सेतू,1,साक्षी खडकीकर,9,सुभाष कटकदौंड,2,सुमती इनामदार,1,सुरेश भट,1,सुशीला मराठे,1,सैनिकांच्या कविता,2,सैरसपाटा,96,स्तोत्रे,1,स्फूर्ती गीत,1,स्वप्नाली अभंग,3,स्वाती खंदारे,187,स्वाती दळवी,6,स्वाती वक्ते,2,ह मुलांची नावे,1,हमार्टिक समा,1,हरितालिकेच्या आरत्या,1,हर्षद खंदारे,35,हर्षदा जोशी,3,हर्षाली कर्वे,2,हेमा चिटगोपकर,8,होळी,5,\nमराठीमाती | माझ्या मातीचे गायन: अ आद्याक्षरावरून मुलांची नावे\nअ आद्याक्षरावरून मुलांची नावे\nअ आद्याक्षरावरून मुलांची नावे - [Marathi Baby Boy names by initial - a] नावांचे सविस्तर अर्थ आणि अधिक माहिती.\nमराठीमाती | माझ्या मातीचे गायन\nसर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह SEARCH सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ minutes ago १ तासापूर्वी $$1$$ hours ago काल $$1$$ days ago $$1$$ weeks ago ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची\nयेथे टाईप करून शोध घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://m4marathi.com/?p=3798", "date_download": "2020-04-07T15:31:02Z", "digest": "sha1:CZPDQ2DJDVYNA4CHYX4KEIA554QEB2TN", "length": 5921, "nlines": 74, "source_domain": "m4marathi.com", "title": "जग बदल घालून घाव…… – m4marathi", "raw_content": "\nजग बदल घालून घाव……\n“जग बदल घालून घाव मज सांगून गेले भीमराव”,असं म्हणत आपलं उभं आयुष्य दलित बहुजनांच्या उद्धारासाठी वेचणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे,पृथ्वी हि शेषनागाच्या मस्तकावर नसून श्रमिक कष्टकर्यांच्या तळहातावर आहे असे सांगणारे अण्णाभाऊ साठे,केवळ दोन दिवस शाळेत जाऊन आपल्या आयुष्याची शाळा करून तत्वज्ञान घडवणारे अवलिया म्हणजे अण्णाभाऊ साठे,रशिया सारख्या देशात ज्यांचा पुतळा आहे असे अण्णाभाऊ साठे,लोकक्रांतीचा धगधगता अंगार म्हणजे अण्णभाऊ साठे.\nअण्णाभाऊ साठे हे व्यक्तिमत्व म्हणजे वेदनेला फोडलेली वाचा होय..\nअतिशय बिकट परिस्थितीत आणि जातीत जन्मलेले अण्णाभाऊ हे पुढे जाऊन जगाच्या इतिहासात विशेषकरून बहुजनाच्या इतिहासात आपलं आढळ स्थान निर्माण करतील असं कदाचित काळालाही वाटलं नसेल.\n१९४४ साली अण्णांनी “लाल बावटा ” ह्या पथकाची स्थापना केली.आणि भांडवलदार,जातीयवादी सनातनी वर्णवर्चस्ववादी प्रवृत्तीशी संघर्ष केला.\n“माझी मैना गावाकडे राहिली,माझ्या जीवाची होतेया काहिली”या लावणीने अण्णाभाऊ ह्यांना शाहीर म्हणून प्रसिद्धी मिळवून दिली.त्यांनतर फकिरा,वारणेचा वाघ,स्मशानातील सोन ह्या साहित्य कृतींनी तर साहित्याला नवा आयामच प्रदान केला.पुढे जाऊन अनेक चित्रपट अण्णांच्या साहित्यातून साकार झाले.\nएक मजूर,कामगार,रंगारी,तमाशातील सोंगाड्या अशा कितीतरी भूमिका अण्णांनी आपल्या वास्तविक आयुष्यात साकारल्या.\nफुला-चंद्रावरच साहित्य निर्माण करणारे खूप झाले मात्र लेखणीला सत्याची चाड शिकवून अस्सल ग्रामीण वास्तववादी लेखन करणारा लेखक म्हणजे अण्णाभाऊ साठे.त्यांच्या जयंती निमित्त विनम्र “भिमवंदना”\n१४ वर्षांनी हुंडा परत केला, कारण……\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.fikarnot.online/Encyc/2020/2/2/Saurabh-Karde-Interview-by-Pragati-Gare-Dabholkar-.html", "date_download": "2020-04-07T16:08:08Z", "digest": "sha1:RX3YN7VNIWM77LOHVX2IBKEBHFICZSTH", "length": 18461, "nlines": 22, "source_domain": "www.fikarnot.online", "title": " आजच्या पिढीतील शिवाजी महाराजांचा खरा मावळ��� : सौरभ कर्डे - Fikarnot", "raw_content": "आजच्या पिढीतील शिवाजी महाराजांचा खरा मावळा : सौरभ कर्डे\nअसे म्हणतात कि लहानपणी शिकलेल्या गोष्टी , ऐकलेले सगळे आपले व्यक्तित्व घडवतात , बालपणी उमटलेले ठसे आजन्म आपल्या मनावर कोरलेले राहतात , मोठेपणी आपण जे काही वागतो, बोलतो ती लहानपणची शिकवण असते, तेच अनुभव आपल्या कामी येतात आणि आपण पुढच्या वाटचालीसाठी तयार होतो, तरुणावस्थेत आपलं विश्वच वेगळ असतं, युवा म्हणजे वायु असं म्हणतात ना हे खरेच आहे कि कारण या अवस्थेत आपण सतत् गतिमान असतो, आणि आजच्या तरुणांबद्दल सांगायचे झाले तर ही पिढी कुशाग्र, तार्किक आणि बुद्धिमान आहे ज्या भारत देशात आपण राहतो या जागेची किमया अशी कि पुरातनकाळापासूच या मातीला तरुणाई चं प्रेम लाभलं आहे ,आज आपल्या देशात अधिकाधिक संख्येत अत्यंत हुशार, तंत्रज्ञानाचा वापर करणारे, वैचारिक क्षमता असलेले , योग्य निर्णय घेण्यात सक्षम आणि ऊर्जेचा भंडार असलेले तरुण आहे , जे सतत् भारतभूमीची सेवा करून देशाचं नावं विश्वपटलावर स्थापित करून राहिले आहे\nअशा एका तरुणा बद्दल आज आपण जाणून घेणार आहोत ज्यानी एक अत्यंत वेगळा मार्ग निवडून तरुण पिढीसमोर उत्कृष्ट उदाहरण प्रस्तुत केले आहे , आजच्या उच्चशिक्षण आणि विदेशात नौकरीचे स्वप्न रंगवणार्या तरुण पिढितला एक आगळावेगळा तरूण आहे सौरभ कर्डे…\nसौरभ हा मूळचा पुण्याचा , एक अत्यंत साध्या कुटुंबात जन्मलेला सर्व साधारण मुलगा , पण त्याच्या कामगिरीमुळे तो अजिबात वेगळा सिद्ध झाला\nमाझे आवडीचे विषय म्हणजे इतिहास, त्यातील विविध घटनाक्रम, युद्ध असे आहेत , मराठी माणसाचं दैवत म्हणजे छत्रपती शिवराय , त्यांनी स्वराज्यासाठी केलेली धडपड , त्यांचे मावळे या विषयांवर चर्चा किंवा व्याख्यान असले तर मला ते ऐकायचे , जाणून घ्यायची तीव्र इच्छा असते, तसेच एक व्याख्यान होते , \"हिंदवी स्वराज्याचे शिलेदार\" आणि वक्ते होते \"श्री सौरभ कर्डे\" हे वाचून माझ्या डोळ्यासमोर एक पन्नास वर्षाचा , खादीचा कुरता-पायजामा घातलेला , जाड भिंगाचा चश्मा आणि अर्धवट पांढऱ्या केसांचा माणूस उभा राहिला , मी काय तुम्ही पण हाच विचार केला असता , कारण विषयच इतका मोठ्ठा आणि गंभीर होता.\nइतिहासाची सखोल माहिती , पात्र, घटनाक्रम , तारखा , वेळ, हे सगळे व्यवस्थित पणे अभ्यास करायला अर्ध आयुष्य पण कमी पडतं......तरी पन्नास वर्षाचं असण��� तर गरजेचं आहे हे असं मी स्वत: शीच बोलत असतांना एक मुलगा तिथे समोर बसलेला दिसला , वय २४-२५ वर्षे , सावळ्या रंगाचा डोळ्यावर स्टाइलिश चश्मा लावलेला , मला थोडं आश्चर्यच वाटलं , असही वाटलं कि कोणी रटन्तु अशणार , थोड्याफार गोष्टी ऐकल्यावर फुकट प्रसिद्धी मिळवायला बरेच प्रकार असतात आजच्या काळात..... असा विचार माझा मनात सुरू असतांना काही वेळात औपचारिकता पूर्ण करून त्याने व्यासपीठ गाठलं\nत्यानंतर जे काही घडलं ते फार अचंबित करणारं होतं , मला तर विश्वासच होत नव्हता, दीड तास तो तरुण धाराप्रवाह बोलत होता आणि मी डोळे विस्फारून त्याचाकडे बघत होते, शिवाजी महाराज, मावळे, युद्ध , गनिमीकावा, सगळ्या विषयांवर तो इतकं सुरेख आणि ओजस्वी व्याख्यान करत होता कि मला धक्काच लागला , पण खरं सांगू या धक्क्याने मन फार सुखावले , किती वयाचं ते पोरकेवढा विशाल आणि गौरवास्पद विषय , कसाकाय हा इतकं सगळं बोलला असणारकेवढा विशाल आणि गौरवास्पद विषय , कसाकाय हा इतकं सगळं बोलला असणार मी जाणून घ्यायचं ठरवलं , त्याला भेटून एकदा तरी त्याच कौतुक करायचं हा निर्धार केला\nमला त्याचाविषयी जी माहिती त्यानी सांगितली ती अत्यंत प्रेरणादायी व कौतुकास्पद आहे\nसौरभ महेश कर्डे हा पुण्यातील न्यू इंग्लिश हायस्कूल चा एक अत्यंत बंड आणि डँबीस मुलगा होता , शाळेतून पळून लालमहालात व शनिवारवाड्यात जायचा , महाराष्ट्राचे दोन मानबिंदू यांचा वास्तूत खेळत- बागडत त्यांच लहानपण गेलं, घरात आई-वडिल आणि लहान भाऊ होते , घरासमोर राहणाऱ्या एका दारूड्यामुळे या मुलांच्या कानावर घाणेरड्या शिव्या पडत असत , त्यावर युक्ती म्हणून आईने शिवाजी महाराज, स्वराज्य, मावळे, अशा निरनिराळ्या कैसेट्स आणून लावायला सुरुवात केली , हा नियम अनेक वर्षे चालला, आणि या एका घटनेमुळे सौरभचं आयुष्य पार बदललं , ही सर्व माहिती सौरभ च्या मनावर कोरल्या गेली\nपुरंदरे , वैद्य, चिंचोळकर, निनाद बेडेकर अशा अनेक इतिहासकारांनी त्याच्या बालमनावर शिवाजी महाराज आणि स्वराज्याबद्दल अतुलनीयप्रेम आणि आस्थेच निर्माण केलं\nया सगळ्याचं श्रेय सौरभ आपल्या आईवडिलांना देतो , तसेच शाळेत दहाव्या वर्गात असतांना त्याचातील हा गुण एका शिक्षकांनी ओळखला , त्यांनी सौरभ ला वर्गात शिवाजींविषयी बोलतांना ऐकून प्रोत्साहन दिले व पुढे फ्री तासात सगळ्या वर्गांमधून भाषण द्यायला सांगितले, परिणामस्वरूप सौरभ आता फक्त वर्गात नव्हे तर इतर सर्वांसमोर व्याखान करू लागला,अश्या प्रकारे एका बंडमुलाचं रूपांतर एका शिवभक्तात झालं , पुढच्या प्रवासात त्याचा कॉलेजमध्ये बीए द्वितीय वर्षाला इतिहासाच्या पुस्तकात महाराजांविषयी चुकीचे मजकूर होते, सगळे गपचूप वाचायचे व घरी जायचे , परंतु लहानपणापासून शिवरायांची भक्ती करणाऱ्या सौरभ ला हे काही पटलं नाही , त्यांनी तीव्र निषेध केला आणि त्या पुस्तकातील मजकूर बदलायला प्रकाशकाला भाग पाडले , आता सौरभ एक आंदोलनकर्ता झाला होता , शिवाजी महाराजांविषयी किंवा महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का लागेल अस काही घडलं तर विरोध करायचा , सामोरी जायचं आणि त्यांना त्यांची चूक सांगायची , हे आता त्याचा जीवनाचं उद्दिष्ट झालं होतं , जितकी ओजस्वी त्याची वाणी तेवढीच प्रखर त्याची लेखनी पण आहे.\n\"हिंदवी स्वराज्याचे शिलेदार \" भाग १ व २ , \"असे होते शिवराय\" पुस्तक वृत्तपत्र, सोशल मीडिया , लेख , अश्या अनेक प्रकारांनी तो सातत्याने हे कार्य पुढे नेतोय , गावागावांमध्ये जाऊन तिथल्या लोकांना माहिती देणं , भाषण करणं, वेगवेगळ्या शहरात स्वराज्य आणि शिवशाही वर व्याख्यान , तरूणांशी संवाद , लहान मुलांना गोष्टी सांगणं असे अनेक उपक्रम तो फार जिद्दीने व उत्साहाने करतो , केवळ त्याचा प्रयत्नांमुळे \"एस पी कॉलेज\" पुणे येथे \" शिवचरित्र वर्ग\" सुरू करण्यात आला त्याचे जास्तीत जास्त श्रोते ५ ते २५ या वयोगटातील आहे , यावर त्याच म्हणणं आहे कि तरुणांना आणि लहानमुलांना हे कळलच पाहिजे.\nसौरभ हा वादन कलेत पारंगत असून पखावज, मृदंग, तबला अशा वादकांचा उत्तम वादक असून अनेक नामवंत कलावंतांसोबत तो संगत करीत असतो त्याचा या अत्यंत विलक्षण कारकिर्दीसाठी अनेकदा पुरस्कार देऊन त्याचे कौतुक करण्यात आले आहे , आदर्श युवा, सिंहगर्जना, कसबा कार्य गौरव, स्वराज्य शिलेदार असे अनेक पुरस्कार त्याला मिळाले आहे , इतकच नव्हे तर ज्या आईने त्याला घडवलं त्यांना \"आदर्श माता पुरस्कार\" देण्यात आला आहे . फक्त २५ वर्षाच्या वयात मागचे १० वर्षे तो सतत् शिवाजी महाराजांविषयी बोलतोय, भाषण करतोय , संवाद साधतोय, यावर त्याच म्हणणं आहे.\n\"शिवरायांचा इतिहास नव्या पिढीला सांगणे ही या राष्ट्राची सेवा करायची संधी मला मिळाली आहे, महाराजांसोबत असणाऱ्या , त्यांचा खांद्याला ख��ंदा लावून झुंजणार्या ,वेळ प्रसंगी बलिदान करणाऱ्या शूर मावळ्यांची कथा आजच्या तरुण पिढीला , लहान मुलांना कळलीच पाहिजे\"\nअशा सुंदर विचारांचा आणि ओजस्वी वाणी असलेल्या सौरभ चा मनात काय असतं जेव्हा तो इतरांना पाहतो, तर यावर त्याच मत फार स्पष्ट आहे , तो म्हणतो \"माझे अनेक मित्र सवंगडी आज उच्चपदावर आहे, कोणी विदेशात आहे कोणी नामवंत डॉक्टर कोणी आय ए एस ऑफिसर आहे , कोणाकडे भरपूर पैसा तर कोणाकडे मोठ्या गाड्या आहेत पण मी माझ्या या जीवनात फार आनंदी आहे, माझ्या कडे जरी ते सर्व नसलं तरी जे समाधान या कामातून मिळतं ते फार मोठ्ठं आहे , व्याख्यान झाल्यावर इतर काही मिळो न मिळो पण लोकांच्या मनात माझ्या बद्दल जे आदर, आपुलकी आणि जिव्हाळा निर्माण होतो हाच खरा खजिना आहे , मी त्यामुळेच इतका सुखी आहे\"\nसौरभ ने निवडलेला हा मार्ग आणि आत्तापर्यंत केललं कार्य हे निश्चितच फार कौतुकास्पद व अभिनंदनास्पद आहे , आजच्या तरूण पिढीपर्यंत स्वराज्याच्या इतिहासापासून ते छत्रपती शिवाजी महाराजां सह सर्व ऐतिहासिक महापुरुषांचे जीवन चरित्र व ऐतिहासिक माहिती पर्यंत सर्व गोष्टी पोहोचविण्यासाठी तो दिवसरात्र परिश्रम करतोय, सध्या तो \"सर सेनापति हंबीरराव मोहिते\" या निर्माणाधीन चित्रपटात ऐतिहासिक घटना , लढाई व बाकी प्रसंगाचे लेखन करतोय\nसौरभला आपल्या पुढच्या वाटचालीसाठी खूप-खूप शुभेच्छा आणि अभिनंदन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://m4marathi.com/?paged=27&author=4", "date_download": "2020-04-07T15:57:55Z", "digest": "sha1:2JPXOR7R6UPTAH4NS5XWQXZA5MYPRCAA", "length": 2529, "nlines": 61, "source_domain": "m4marathi.com", "title": "Priyanka – Page 27 – m4marathi", "raw_content": "\nकच्च्या केळ्याचा कबाब मसाला\nसाहित्य :- १) कच्ची केळी तीन २) बटाटे दोन मध्यम ३) आलं-लसूण पेस्ट ४) काश्मिरी मिरची पेस्ट ५) पनीर शंभर ग्रॅम ६) कोर्नफ्लॉवर चार चमचे ७) काजू व\nसाहित्य :- १) भेंडी एक किलो २) कांदे चार-पाच ३) टोमाटो तीन-चार ४) लसूण पाच-सहा पाकळ्या ५) हिरव्या मिरच्या चार-पाच ६) लाल तिखट एक चमचा ७) धने-जिरेपूड एक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://mahaenews.com/author/nagesh-sonule/", "date_download": "2020-04-07T15:41:35Z", "digest": "sha1:L4TIKVH3W2CWOOZMPBIIRFEEGPRKKFAO", "length": 19206, "nlines": 192, "source_domain": "mahaenews.com", "title": "mahaenews web | Mahaenews", "raw_content": "\n#CoronaVirus: पुण्यात संचारबंदीची होणार कडक अंमलबजावणी; दोनच तास राहणार दुकानं खुली\n#CoronaVirus: मुंबईतले कोरोनाग्रस्त ४९० वरुन थेट ५९०, २४ ���ासात पाच जणांचा मृत्यू\nकिंचाळण्यापेक्षा शांत राहून कामाचा ठसा उमटवायचा असतो: रोहित पवार\nअफवा रोखण्यासाठी व्हॉट्सऍपचा मोठा निर्णय, मेसेजवर निर्बंध\nमुंबई, पुणे आणि नागपूर येथे आवश्यक भाजीपाला व किराणा मालाची आवक सुरळीत\nCoronavirus : सोनिया गांधींनी नरेंद्र मोदींना लिहिले पत्र, वाचा संपूर्ण पत्र\n#PCMC Politics: राज्यात काहीभाग सील करणार; संचारबंदीचे उल्लंघन केल्यास तुरुंगवास : उपमुख्यमंत्री अजित पवार\n#PCMC Politics: भाजपाचे अमोल थोरात ‘अर्धवटराव’… वडिलांच्या पुण्याईवर जगतात : आमदार अण्णा बनसोडे\n#WAR AGAINST CORONA: देशात या घडीला कोरोना बाधित रुग्णांची संख्या 4, 421; तर 326 जणांना घरी सोडले\n#WAR AGAINST CORONA: पुण्यता आणखी तिघांचा मृत्यू; मृतांचा आकडा ८ वर\nकिंचाळण्यापेक्षा शांत राहून कामाचा ठसा उमटवायचा असतो: रोहित पवार\nमुंबई| देशामध्ये महाराष्ट्रात करोनाचे सर्वाधिक रुग्ण असून करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकार आटोकाट प्रयत्न करत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या संकटाशी लढा देण्यासाठी अनेक तातडी... Read more\nअफवा रोखण्यासाठी व्हॉट्सऍपचा मोठा निर्णय, मेसेजवर निर्बंध\nमुंबई | कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातलं आहे. भारतातही कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कोरोना संसर्गाच्या या काळात सोशल मीडियावरही अफवा आणि खोट्या बातम्यांचं पीक आल... Read more\nमुंबई, पुणे आणि नागपूर येथे आवश्यक भाजीपाला व किराणा मालाची आवक सुरळीत\nमुंबई | नवी मुंबईतील वाशी मार्केट, पुण्यातील गुलटेकडी मार्केट आणि नागपुरातील कलंब मार्केट मध्ये आवश्यक फळे भाजीपाला ची आवक झाली आहे तसेच राज्यातील सहा महसूल विभागात किराणा दुकान व औषध दुकाना... Read more\nदेशातील लॉकडाऊनचा कालावधी वाढण्याची दाट शक्यता\nनवी दिल्ली: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा कालावधी आणखी वाढवला जाण्याचे संकेत मिळत आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये देशातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्यान... Read more\nट्रम्प यांच्या धमकीला राहुल गांधींचे प्रत्युत्तर\nनवी दिल्ली | अमेरिकेला hydroxychloroquine या औषधाचा पुरवठा न केल्यास भारताला त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा देणाऱ्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी प्रत्... Read more\nकंडक्टरला कोरोना : कामगार वसाहतीमधील इमा���त केली सील\nमुंबई | कोरोनाचे संकट वाढताना दिसत आहे. आता मुंबईतील बेस्ट कंडक्टरला कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे मोठा धोका वाढला आहे. कोरोनाची लागण झालेली असताना बेस्ट वाहक ऑनड्युटी होता. त्यामुळे तो क... Read more\n#Hydroxychloroquine |भारताने २४ औषधांच्या निर्यातीवरील निर्बंध उठवले\nनवी दिल्ली | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक औषधांच्या यादीत समाविष्ट करण्यात आलेल्या २४ औषधांच्या निर्यातीवरील निर्बंध अखेर भारताकडून हटवण्यात आले आहेत. मात्र, कोरोनाच्या उपचारात महत्त... Read more\n#CoronaVirus | कोरोनाच्या संकटात पाकच्या अडचणी वाढल्या\nनवी दिल्ली | कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक दिग्गज देश मेटाकुटीला आहेत. अशातच कोरोनाचा शिरकाव झालेल्या पाकिस्तानची अवस्था तर खूपच बिकट झाली आहे. देशाची आर्थिक स्थिती लक्षात घेता लॉ... Read more\n‘मरकज’वालेच नियम मोडतात असं नाही: शिवसेना\nमुंबई |’सध्याच्या संकटाच्या परिस्थितीत लोकांनी शिस्त पाळायलाच हवी. फक्त `मरकज’वालेच नियम मोडतात असं नाही. मरकजवाल्यांवर करोना संक्रमणाचे खापर फोडणारे तरी शिस्तीचे कोणते दिवे पाजळत आहेत... Read more\n#LockDown | देशात लॉकडाऊनचा कालावधी वाढणार \nनवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर आता हा कालावधी संपण्यासाठी जवळपास आठवडाभराचा काळ उरला आहे. Coronavirus कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता... Read more\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘दिवे-पणती’आवाहन तुम्हाला योग्य वाटले का\n#CoronaVirus: पुण्यात संचारबंदीची होणार कडक अंमलबजावणी; दोनच तास राहणार दुकानं खुली\n#CoronaVirus: मुंबईतले कोरोनाग्रस्त ४९० वरुन थेट ५९०, २४ तासात पाच जणांचा मृत्यू\nकिंचाळण्यापेक्षा शांत राहून कामाचा ठसा उमटवायचा असतो: रोहित पवार\nअफवा रोखण्यासाठी व्हॉट्सऍपचा मोठा निर्णय, मेसेजवर निर्बंध\nमुंबई, पुणे आणि नागपूर येथे आवश्यक भाजीपाला व किराणा मालाची आवक सुरळीत\nCoronavirus : सोनिया गांधींनी नरेंद्र मोदींना लिहिले पत्र, वाचा संपूर्ण पत्र\n#PCMC Politics: राज्यात काहीभाग सील करणार; संचारबंदीचे उल्लंघन केल्यास तुरुंगवास : उपमुख्यमंत्री अजित पवार\n#PCMC Politics: भाजपाचे अमोल थोरात ‘अर्धवटराव’… वडिलांच्या पुण्याईवर जगतात : आमदार अण्णा बनसोडे\n#WAR AGAINST CORONA: देशात या घडीला कोरोना बाधित रुग्णांची संख्या 4, 421; तर 326 जणांना घरी सोडले\n#WAR AGAINST CORONA: पुण्यता आणखी तिघांचा मृत्यू; मृतांचा आकडा ८ वर\n#CoronaVirus: पुण्यात संचारबंदीची होणार कडक अंमलबजावणी; दोनच तास राहणार दुकानं खुली\n#CoronaVirus: मुंबईतले कोरोनाग्रस्त ४९० वरुन थेट ५९०, २४ तासात पाच जणांचा मृत्यू\nकिंचाळण्यापेक्षा शांत राहून कामाचा ठसा उमटवायचा असतो: रोहित पवार\nअफवा रोखण्यासाठी व्हॉट्सऍपचा मोठा निर्णय, मेसेजवर निर्बंध\nमुंबई, पुणे आणि नागपूर येथे आवश्यक भाजीपाला व किराणा मालाची आवक सुरळीत\nCoronavirus : सोनिया गांधींनी नरेंद्र मोदींना लिहिले पत्र, वाचा संपूर्ण पत्र\n#PCMC Politics: राज्यात काहीभाग सील करणार; संचारबंदीचे उल्लंघन केल्यास तुरुंगवास : उपमुख्यमंत्री अजित पवार\n#PCMC Politics: भाजपाचे अमोल थोरात ‘अर्धवटराव’… वडिलांच्या पुण्याईवर जगतात : आमदार अण्णा बनसोडे\n#WAR AGAINST CORONA: देशात या घडीला कोरोना बाधित रुग्णांची संख्या 4, 421; तर 326 जणांना घरी सोडले\n#WAR AGAINST CORONA: पुण्यता आणखी तिघांचा मृत्यू; मृतांचा आकडा ८ वर\n#WAR AGAINST CORONA: राज्य कॅबिनेट मंत्रीमंडळाची बैठक; जिल्हानिहाय घेतला आढावा\nदेशातील लॉकडाऊनचा कालावधी वाढण्याची दाट शक्यता\nट्रम्प यांच्या धमकीला राहुल गांधींचे प्रत्युत्तर\nकंडक्टरला कोरोना : कामगार वसाहतीमधील इमारत केली सील\n#Hydroxychloroquine |भारताने २४ औषधांच्या निर्यातीवरील निर्बंध उठवले\nmahaenews.com हे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nमुख्य कार्यालय : महाईन्यूज,पत्ता : विश्वकर्मा बिल्डींग, जे. के. सावंत मार्ग, दादर, मुंबई, २८.\nपुणे विभागीय कार्यालय : महाईन्यूज, विशाल ई-स्क्वेअर सिनेमा जवळ, पिंपरी -चिंचवड,पुणे ४११०१८\nउस्मानाबाद विभागीय कार्यालय : तांबरी, कलेक्टर निवासस्थानाच्या पाठीमागे, उस्मानाबाद.\nसोलापूर विभागीय कार्यालय: होडगी रोड, चेतन फौंड्रीसमोर, सोलापूर.\nकोल्हापूर विभागीय कार्यालय: जय गणेश बिल्डींग, सायबर चौक, विद्यापीठ रोड, कोल्हापूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mymarathi.net/feature-slider/special-corona-hospital-to-be-set-up-in-aurangabad-city/?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=special-corona-hospital-to-be-set-up-in-aurangabad-city", "date_download": "2020-04-07T17:34:47Z", "digest": "sha1:7JDSXQFPAQKFQRDXXMADUOKKEVZI3CF6", "length": 8890, "nlines": 62, "source_domain": "mymarathi.net", "title": "औरंगाबाद शहरात होणार आता स्पेशल कोरोना हॉस्पिटल - My Marathi", "raw_content": "\nकोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने पुण्यात पाच भागात संचारबंदी\nट्रम्प यांनी धमकावल्याच्या अवघ्या 6 तासांत भारताने हायड्रॉक्सीक्लोरोक्विन निर्यात बंदी केली शिथील इतरांना देणार,पण देशाला प्रथम प्राधान्य\nपुण्यातील ससून रुग्णालयात तिघांचा करोनानं मृत्यू\nकरोनाशी लढण्यासाठी अरविंद केजरीवाल यांचा मोठा 5T प्लान (व्हिडीओ)\nशोधून शोधून करावे लागेल कोरोनाशी दोन हाथ ..अन्यथा करेल तो आपला घात -आबा बागुल\nपंतप्रधान सहाय्यता निधीला विजय पुसाळकर यांची १ कोटी रुपयांची मदत\nलायन्स क्लबकडून २ लाख ५१ हजारची मुख्यमंत्री सहायता निधीस मदत\nकोरोनाशी सामना – सील केलेल्या भागाचा उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या बैठकीतआढावा (व्हिडीओ)\nरेल्वेचे डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी दररोज 1000 PPE किट्सची निर्मिती\nबँक ऑफ बडोदाने महिला एसएचजी, शेतकरी यांच्यासाठी पुढे केला आर्थिक मदतीचा हात\nHome Feature Slider औरंगाबाद शहरात होणार आता स्पेशल कोरोना हॉस्पिटल\nऔरंगाबाद शहरात होणार आता स्पेशल कोरोना हॉस्पिटल\nऔरंगाबाद – कोरोनाग्रस्तांचा आकडा आता सव्वाशेवर गेला असल्यामुळे कोरोनावर इलाज करण्यासाठी स्पेशल कोरोना हॉस्पिटल्स लागणार आहेत.औरंगाबाद इथं एक रुग्ण आढळला होता, तेव्हापासून इथेही मोठ्या प्रमाणात काळजी घेतली जात आहे. चिकलठाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये (मिनी घाटी) आता सोमवारपासून स्पेशल कोरोना हॉस्पिटल केले जाणार आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी मिनी घाटीची पाहणी करून जिल्हा शल्यचिकित्सकांना तशा उपाययोजना तातडीने करण्याचे आदेश गुरुवारी दिले.\nसोमवारपासून मिनी घाटीत कोरोना संशयित व बाधितांव्यतिरिक्त कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही, असे जिल्हाशल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी सांगितले.\nकोरोना इफेक्ट- राज्यातले 12हजार कैदी तुरुंगातून सोडनार -गृहमंत्री\nमुंबईच्या चाळीत पोहोचला कोरोना ..आरोग्य सेवांपुढे सर्वांत मोठं संकट..\nपुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. शिवाय पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. http://mymarathi.net/ मालक-संपादक : शरद लोणकर *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभास�� - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/\nकोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने पुण्यात पाच भागात संचारबंदी\nट्रम्प यांनी धमकावल्याच्या अवघ्या 6 तासांत भारताने हायड्रॉक्सीक्लोरोक्विन निर्यात बंदी केली शिथील इतरांना देणार,पण देशाला प्रथम प्राधान्य\nपुण्यातील ससून रुग्णालयात तिघांचा करोनानं मृत्यू\nया न्यूज वेब पोर्टल पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालयअंतर्गत मान्य राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/smart-watches/smart-watches-price-list.html", "date_download": "2020-04-07T16:51:50Z", "digest": "sha1:AKFPXLU7I4GFYU4AZOS6KNTEN62KN4GD", "length": 18869, "nlines": 490, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "स्मार्ट वॉटचेस India मध्ये किंमत | स्मार्ट वॉटचेस वर दर सूची 07 Apr 2020 | PriceDekho.com", "raw_content": "\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nस्मार्ट वॉटचेस India 2020मध्ये दर सूची\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nस्मार्ट वॉटचेस दर India मध्ये 7 April 2020 म्हणून. किंमत यादी ऑनलाइन शॉपिंग 752 एकूण स्मार्ट वॉटचेस समावेश आहे. उत्पादन तपशील, की वैशिष्ट्ये, चित्रे, रेटिंग आणि अधिक सोबत India मध्ये सर्वात कमी भाव शोधा. या वर्गात सर्वाधिक लोकप्रिय उत्पादन कॅसिओ ग्५५७ g शॉक अनालॉग डिजिटल वाटच फॉर में SKUPDcMsLK आहे. सर्वात कमी दर एक सोपा किंमत तुलना Flipkart, Amazon, Snapdeal, Ebay, Grabmore सारख्या सर्व प्रमुख ऑनलाइन स्टोअर्स पासून प्रा���्त आहेत.\nकिंमत श्रेणी स्मार्ट वॉटचेस\nकिंमत स्मार्ट वॉटचेस आपण सर्व बाजार मध्ये देण्यात येणार उत्पादने चर्चा करताना असतात. सर्वात महाग उत्पादन आपापले वाटच 42 मम स्टेनलेस स्टील कोइ विथ मुलांनी लूप स्मार्टवॉटच ग्रे SKUPDdTEpd Rs. 79,900 किंमत आहे. या विरुद्ध, सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.499 येथे आपल्याला बिंगो उ८ ब्लूटूथ स्मार्ट वाटच व्हाईट उपलब्ध आहे. दर या फरक पर्यायांपैकी प्रीमियम उत्पादने ऑनलाइन खरेदीदार एक परवडणारे श्रेणी देते. ऑनलाइन दर Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन खरेदीसाठी इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत\nलोकप्रिय किंमत याद्या पहा:..\nस्मार्ट वॉटचेस India 2020मध्ये दर सूची\nकॅसिओ ग्५५७ g शॉक अनालॉग ड� Rs. 9995\nकॅसिओ ग्५५८ g शॉक अनालॉग ड� Rs. 8795\nअंबरने व 1000 स्मार्ट वाटच ब� Rs. 2209\nलग व१०० ब्लॅक Rs. 10410\nरौक्स सिलिकॉन २४म्म स्मा� Rs. 660\nओमॅक्स ब्लूटूथ उ८ स्मार्� Rs. 1599\nकिन्गशें ब्लूटूथ वाटच स्� Rs. 2999\nदर्शवत आहे 752 उत्पादने\nशीर्ष 10 स्मार्ट वॉटचेस\nकॅसिओ ग्५५७ g शॉक अनालॉग डिजिटल वाटच फॉर में\n- उडेल फॉर Men\n- स्ट्रॅप कलर Black\nकॅसिओ ग्५५८ g शॉक अनालॉग डिजिटल वाटच फॉर में\n- उडेल फॉर Men\n- स्ट्रॅप कलर Blue\nअंबरने व 1000 स्मार्ट वाटच ब्लॅक\nरौक्स सिलिकॉन २४म्म स्मार्ट वाटच ब्लॅक\n- डायल शाप Square\n- स्ट्रॅप कलर Black\nओमॅक्स ब्लूटूथ उ८ स्मार्टवॉटच ब्लॅक\n- डायल शाप Square\n- डिस्प्ले 1.5 inch\n- ऑपरेटिंग सिस्टिम Android\nकिन्गशें ब्लूटूथ वाटच स्१३ स्मार्टवॉटच ब्लॅक\n- डायल शाप Square\n- उडेल फॉर Unisex\n- डायल शाप Circle\n- डिस्प्ले 1.37 inch\nसुवणतो स्स०१९२१०००० अंबित 2 s डिजिटल वाटच फॉर वूमन में\n- डायल शाप Round\n- स्ट्रॅप कलर Black\nबुर्ग 1213 स्मार्ट वाटच फॉर वूमन में\n- डायल शाप Oval\n- स्ट्रॅप कलर Blue\nझगपॅक्स ब्लूटूथ स्३९ स्मार्टवॉटच ब्लॅक\n- डायल शाप Square\nमिकॉमय उ८ स्मार्टवॉटच ब्लॅक\n- डायल शाप Square\n- स्ट्रॅप कलर Black\nसुवणतो स्स०१५८४३००० टँ६ डिजिटल वाटच फॉर वूमन में\n- डायल शाप Round\n- स्ट्रॅप कलर Black\nझक्क अ१ स्मार्टवॉटच ब्लॅक\n- डायल शाप Square\n- डिस्प्ले 1.54 inch\nकॅलमते बटा१स्वबक स्मार्ट वाटच ब्लॅक\n- डायल शाप Square\nहेविट हवगप्स 0001 स्मार्टवॉटच येल्लोव\n- स्ट्रॅप कलर Yellow\nक्सलेकट्रॉन अँड्रॉइड स्मार्ट वाटच फोने अं१ 2 इंच कॅपॅसिटीव्ह स्क्रीन ४गब 1 गज\n- प्रदर्शन आकार 2 Inches\n- ऑपरेटिंग सिस्टम Android\n- मागचा कॅमेरा 2MP\n- ऑपरेटिंग सिस्टिम Android\n- उडेल फॉर Both\n- डायल शाप Square\n- डिस्प्ले 1.56 inch\nस���मसंग गियर 2 निओ स्मार्टवॉटच ब्लॅक\n- स्ट्रॅप कलर Black\nचिल्ली झं१११ स्मार्टवॉटच ब्लॅक\n- डायल शाप Square\n- स्ट्रॅप कलर Black\nकिमी क्रिस्टल स्मार्टवॉटच ब्लॅक\n- डिस्प्ले 1.54 inch\nजम जेवो६१६ स्मार्ट वाटच रेड\n- डायल शाप Square\nक्तरेच स्व३१५ स्मार्टवॉटच ब्लू\n- डायल शाप Square\n- डिस्प्ले 1.5 inch\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2020 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://mahaenews.com/", "date_download": "2020-04-07T15:46:16Z", "digest": "sha1:OMAXN464QW7WITXRECQ2536LXKX3NFON", "length": 28543, "nlines": 286, "source_domain": "mahaenews.com", "title": "Mahaenews | Marathi News | News in Marathi | Marathi Latest News", "raw_content": "\n#CoronaVirus: पुण्यात संचारबंदीची होणार कडक अंमलबजावणी; दोनच तास राहणार दुकानं खुली\n#CoronaVirus: मुंबईतले कोरोनाग्रस्त ४९० वरुन थेट ५९०, २४ तासात पाच जणांचा मृत्यू\nकिंचाळण्यापेक्षा शांत राहून कामाचा ठसा उमटवायचा असतो: रोहित पवार\nअफवा रोखण्यासाठी व्हॉट्सऍपचा मोठा निर्णय, मेसेजवर निर्बंध\nमुंबई, पुणे आणि नागपूर येथे आवश्यक भाजीपाला व किराणा मालाची आवक सुरळीत\nCoronavirus : सोनिया गांधींनी नरेंद्र मोदींना लिहिले पत्र, वाचा संपूर्ण पत्र\n#PCMC Politics: राज्यात काहीभाग सील करणार; संचारबंदीचे उल्लंघन केल्यास तुरुंगवास : उपमुख्यमंत्री अजित पवार\n#PCMC Politics: भाजपाचे अमोल थोरात ‘अर्धवटराव’… वडिलांच्या पुण्याईवर जगतात : आमदार अण्णा बनसोडे\n#WAR AGAINST CORONA: देशात या घडीला कोरोना बाधित रुग्णांची संख्या 4, 421; तर 326 जणांना घरी सोडले\n#WAR AGAINST CORONA: पुण्यता आणखी तिघांचा मृत्यू; मृतांचा आकडा ८ वर\n#CoronaVirus: पुण्यात संचारबंदीची होणार कडक अंमलबजावणी; दोनच तास राहणार दुकानं खुली\n#CoronaVirus: मुंबईतले कोरोनाग्रस्त ४९० वरुन थेट ५९०, २४ तासात पाच जणांचा मृत्यू\nकिंचाळण्यापेक्षा शांत राहून कामाचा ठसा उमटवायचा असतो: रोहित पवार\nअफवा रोखण्यासाठी व्हॉट्सऍपचा मोठा निर्णय, मेसेजवर निर्बंध\nमुंबई, पुणे आणि नागपूर येथे आवश्यक भाजीपाला व किराणा मालाची आवक सुरळीत\nCoronavirus : सोनिया गांधींनी नरेंद्र मोदींना लिहिले पत्र, वाचा संपूर्ण पत्र\n#PCMC Politics: राज्यात काहीभाग सील करणार; संचारबंदीचे उल्लंघन केल्यास तुरुंगवास : उपमुख्यमंत्री अजित ��वार\n#CoronaVirus: मुंबईतले कोरोनाग्रस्त ४९० वरुन थेट ५९०, २४ तासात पाच जणांचा मृत्यू\nमुंबईकरांची काळजी वाढवणारी एक बातमी समोर आली आहे. कारण गेल्या चोवीस तासांमध्ये मुंबईतल्या करोनाग्रस्... Read more\nकिंचाळण्यापेक्षा शांत राहून कामाचा ठसा उमटवायचा असतो: रोहित पवार\n#PCMC Politics: राज्यात काहीभाग सील करणार; संचारबंदीचे उल्लंघन केल्यास तुरुंगवास : उपमुख्यमंत्री अजित पवार\n#CoronaVirus: पुण्यात संचारबंदीची होणार कडक अंमलबजावणी; दोनच तास राहणार दुकानं खुली\nपुणे शहरातील करोनाग्रस्त रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी शहरातील चार भाग... Read more\n#WAR AGAINST CORONA: पुण्यता आणखी तिघांचा मृत्यू; मृतांचा आकडा ८ वर\n#CoronaVirus: बारामतीत भाजीपाला, फळे आणि चिकन-मटणची दुकानेही आजपासून बंद\n#PCMC Politics: भाजपाचे अमोल थोरात ‘अर्धवटराव’… वडिलांच्या पुण्याईवर जगतात : आमदार अण्णा बनसोडे\n प्रतिनिधी ‘ज्यांनी वडिलांच्या पुण्याईवर आपले आयुष्य चालू केले, त्याच पुण्याईवर महापालिकेत थेट पद्धतीने जनतेच्या कररुपी महसुलाची लूट चालविली आहे. त्या अमोल थोरातांनी पंतप्रधानांनी सांगितले म्हणून दिवे लावण्याऐवजी... Read more\nरेशन वाटपात राज्य शासनाकडून दुजाभाव, मनसे अध्यक्ष सचिन चिखले यांचा आरोप\nस्व. सीताबाई लांडे प्रतिष्ठानच्या वतीने जीवनावश्यक वस्तुंच्या किटचे मोफत वाटप\nआमदार अण्णा बनसोडे यांनी जनतेला तीन महिन्याचे धान्य मोफत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत – अमोल थोरात\nकोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या त्या ४२ डॉक्टरांचे रिपोर्ट निगेटिव्ह\n#CoronaVirus: मुंबईतले कोरोनाग्रस्त ४९० वरुन थेट ५९०, २४ तासात पाच जणांचा मृत्यू\nApril 07, 2020 In: breaking-news, कोरोनाव्हायरस, ताज्या घडामोडी, महाराष्ट्र, मुंबई No comments\nमुंबईकरांची काळजी वाढवणारी एक बातमी समोर आली आहे. कारण गेल्या चोवीस तासांमध्ये मुंबईतल्या करोनाग्रस्तांची संख्या ही ४९० वरुन थेट ५९० झाली आहे. तर मागील चोवीस तासांमध्ये पाच जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत आत्तापर्यंत करोनाची लागण होऊन मृत्यू... Read more\n#PCMC Politics: राज्यात काहीभाग सील करणार; संचारबंदीचे उल्लंघन केल्यास तुरुंगवास : उपमुख्यमंत्री अजित पवार\n#WAR AGAINST CORONA: राज्य कॅबिनेट मंत्रीमंडळाची बैठक; जिल्हानिहाय घेतला आढावा\n#CoronaVirus: महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या ८६८ वर\n#CoronaVirus: मातोश्रीबाहेर चोख बंदोबस्त\nCoronavirus : सोनिया गांधींनी नरेंद्र मोदींना लिहिले पत्र, वाचा संपूर्ण पत्र\n‘कोरोना’ (Coronavirus ) आपत्तीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरें... Read more\nट्रम्प यांच्या धमकीला राहुल गांधींचे प्रत्युत्तर\n‘मरकज’वालेच नियम मोडतात असं नाही: शिवसेना\n#CoronaVirus: “१५ एप्रिलनंतर भारतात आणखी दोन आठवडे लॉकडाउन हवा”\nकोरोनाच्या युद्धात पराभूत व्हायचे नाही तर आपल्याला विजय मिळवायचा आहे – पीएम मोदी\nमुंबई, पुणे आणि नागपूर येथे आवश्यक भाजीपाला व किराणा मालाची आवक सुरळीत\nमुंबई | नवी मुंबईतील वाशी मार्केट, पुण्यातील गुलटेकडी मार्केट आणि नागपुरातील कलंब मार्केट मध्ये आवश्... Read more\nCoronavirus : सोनिया गांधींनी नरेंद्र मोदींना लिहिले पत्र, वाचा संपूर्ण पत्र\n#WAR AGAINST CORONA: देशात या घडीला कोरोना बाधित रुग्णांची संख्या 4, 421; तर 326 जणांना घरी सोडले\n#CoronaVirus: जगभरातील मृतांची संख्या ७३ हजार ७५० वर\nजगभरातील मृतांची संख्या ७३ हजार ७५० वर पोहोचली आहे. दरम्यान जगभरात १३ लाख २८ हजार १५० जणांना करोनाची... Read more\n#CoronaVirus | कोरोनाच्या संकटात पाकच्या अडचणी वाढल्या\n#CoronaVirus: कोरोनामुळे ब्रिटनमध्ये जवळपास पाच हजार लोकांचा मृत्यू\nआयपीएल सामने तीन स्टेडियममध्ये प्रेक्षकांविना खेळवले जावेत – पीटरसन\nमुंबई | यावर्षी छोट्या प्रकारात प्रेक्षकांविना आयपीएल स्पर्धा घेण्यात यावी, असे केविन पीटरसनने सुचवले आहे. त्याने म्हटले की, चाहत्यांचा जीव धोक्यात घालणे योग्य नाही. ही क्रिकेटच्या सत्राची सुरुवात आहे. मला वाटते, जगातील प्रत्येक खेळाडू आयपी... Read more\n#CoronaVirus: कोरोनामुळे यंदाची विम्बल्डन स्पर्धा रद्द\n#CoronaVirus: विम्बल्डनला कोरोनाचा फटका दुसऱ्या महायुद्धानंतर पहिल्यांदाच स्पर्धा रद्द\n#COVID19 : अखिल भारतीय फुटबॉल महासंघाकडून पंतप्रधान मदतनिधीसाठी २५ लाख रुपयांचे योगदान\nकोरोनाशी लढण्यासाठी रोहितकडून मदत\nअफवा रोखण्यासाठी व्हॉट्सऍपचा मोठा निर्णय, मेसेजवर निर्बंध\nमुंबई | कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातलं आहे. भारतातही कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कोरोना संसर्गाच्या या काळात सोशल मीडियावरही अफवा आणि खोट्या बातम्यांचं पीक आलं आहे. अशा अफवा आणि खोट्या बातम्या रोखण्यासाठी आता... Read more\n#CoronaVirus: ‘कोरोना’ला मारण्यासाठी बँकेच्या कॅशिअरचा ‘जुगाड’, व��हिडिओ झाला व्हायरल\n#CoronaVirus | कोरोना विषाणूशी लढण्यासाठी गुगल खर्च करणार 49 काेटी\n PM Cares Fund च्या बनावट वेबसाइट; मुंबईसह पुण्यातील ७८ जणांवर गुन्हा\n‘Whatsapp’ वापरावर येणार ‘हे’ निर्बंध\n#CoronaVirus: ‘चेन्नई एक्स्प्रेस’च्या निर्मात्याच्या घरावर कोरोनाचं सावट; दुसऱ्या मुलीचा रिपोर्टही पॉझिटिव्ह\n‘चेन्नई एक्स्प्रेस’ चित्रपटाचे निर्माते करिम मोरानी यांची मुलगी व अभिनेत्री झोया मोरानी हिलासुद्धा करोनाची लागण झाली आहे. सोमवारी तिची छोटी बहिणी शाजा हिला करोनाची लागण झाल्याने मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मार्च महिन्याच्या प... Read more\nमराठीतील आघाडीची अभिनेत्री प्राजक्ता माळीचा ‘सेंद्रीय खतनिर्मिती’ संदेश; सोशल मीडियावर ‘हिट’ (व्हीडिओ)\n#WAR AGAINST CORONA: लॉकडाऊन : अमिताभ बच्चन प्रेक्षकांसाठी ‘कुच्छ नया’घेवून येणार; आज रात्री 9 वाजता ‘सोनी’वर पहा\n#CoronaVirus: अखेर कनिका कपूर कोरोनामुक्त; रुग्णालयातून मिळाली सुटी\n#CoronaVirus: ‘चेन्नई एक्स्प्रेस’ निर्मात्याच्या मुलीला कोरोनाची लागण\nशरद पवार के पत्र का परिणाम, नरेंद्र मोदी सरकार को एक बड़ा निर्णय लेना पड़ा\nमुंबई | महाईन्यूज | ऑनलाईन टीम जम्मू-कश्मीर के पूर्व मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला को हिरासत से रिहा क... Read more\nधुआं पहले आया, फिर आग लगी, निजी बस आग मे जलकर हो गई खाक\nCoronavirus : महाराष्ट्र में 17 रुग्ण, ‘आईपीएल’ रोका गया, स्कूलों को छुट्टियां, निजी जीवन बाधित\nकर्नाटक, केरला मे मरीजों की संख्या, भारत में संक्रमित वायरस बढ़ रहा\nमध्य प्रदेश में सरकार बचाने की कमलनाथ की कोशिश, छह बागी मंत्रियों को खत्म कर देगी\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘दिवे-पणती’आवाहन तुम्हाला योग्य वाटले का\n#CoronaVirus: पुण्यात संचारबंदीची होणार कडक अंमलबजावणी; दोनच तास राहणार दुकानं खुली\n#CoronaVirus: मुंबईतले कोरोनाग्रस्त ४९० वरुन थेट ५९०, २४ तासात पाच जणांचा मृत्यू\nकिंचाळण्यापेक्षा शांत राहून कामाचा ठसा उमटवायचा असतो: रोहित पवार\nअफवा रोखण्यासाठी व्हॉट्सऍपचा मोठा निर्णय, मेसेजवर निर्बंध\nमुंबई, पुणे आणि नागपूर येथे आवश्यक भाजीपाला व किराणा मालाची आवक सुरळीत\nCoronavirus : सोनिया गांधींनी नरेंद्र मोदींना लिहिले पत्र, वाचा संपूर्ण पत्र\n#PCMC Politics: राज्यात काहीभाग सील करणार; संचारबंदीचे उल्लंघन केल्यास तुरुंगवास : उपमुख्यमंत्री अजित पवार\n#PCMC Politics: भाजपाचे अमोल थोरा�� ‘अर्धवटराव’… वडिलांच्या पुण्याईवर जगतात : आमदार अण्णा बनसोडे\n#WAR AGAINST CORONA: देशात या घडीला कोरोना बाधित रुग्णांची संख्या 4, 421; तर 326 जणांना घरी सोडले\n#WAR AGAINST CORONA: पुण्यता आणखी तिघांचा मृत्यू; मृतांचा आकडा ८ वर\n#CoronaVirus: पुण्यात संचारबंदीची होणार कडक अंमलबजावणी; दोनच तास राहणार दुकानं खुली\n#CoronaVirus: मुंबईतले कोरोनाग्रस्त ४९० वरुन थेट ५९०, २४ तासात पाच जणांचा मृत्यू\nकिंचाळण्यापेक्षा शांत राहून कामाचा ठसा उमटवायचा असतो: रोहित पवार\nअफवा रोखण्यासाठी व्हॉट्सऍपचा मोठा निर्णय, मेसेजवर निर्बंध\nमुंबई, पुणे आणि नागपूर येथे आवश्यक भाजीपाला व किराणा मालाची आवक सुरळीत\nCoronavirus : सोनिया गांधींनी नरेंद्र मोदींना लिहिले पत्र, वाचा संपूर्ण पत्र\n#PCMC Politics: राज्यात काहीभाग सील करणार; संचारबंदीचे उल्लंघन केल्यास तुरुंगवास : उपमुख्यमंत्री अजित पवार\n#PCMC Politics: भाजपाचे अमोल थोरात ‘अर्धवटराव’… वडिलांच्या पुण्याईवर जगतात : आमदार अण्णा बनसोडे\n#WAR AGAINST CORONA: देशात या घडीला कोरोना बाधित रुग्णांची संख्या 4, 421; तर 326 जणांना घरी सोडले\n#WAR AGAINST CORONA: पुण्यता आणखी तिघांचा मृत्यू; मृतांचा आकडा ८ वर\n#WAR AGAINST CORONA: राज्य कॅबिनेट मंत्रीमंडळाची बैठक; जिल्हानिहाय घेतला आढावा\nदेशातील लॉकडाऊनचा कालावधी वाढण्याची दाट शक्यता\nट्रम्प यांच्या धमकीला राहुल गांधींचे प्रत्युत्तर\nकंडक्टरला कोरोना : कामगार वसाहतीमधील इमारत केली सील\n#Hydroxychloroquine |भारताने २४ औषधांच्या निर्यातीवरील निर्बंध उठवले\nmahaenews.com हे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nमुख्य कार्यालय : महाईन्यूज,पत्ता : विश्वकर्मा बिल्डींग, जे. के. सावंत मार्ग, दादर, मुंबई, २८.\nपुणे विभागीय कार्यालय : महाईन्यूज, विशाल ई-स्क्वेअर सिनेमा जवळ, पिंपरी -चिंचवड,पुणे ४११०१८\nउस्मानाबाद विभागीय कार्यालय : तांबरी, कलेक्टर निवासस्थानाच्या पाठीमागे, उस्मानाबाद.\nसोलापूर विभागीय कार्यालय: होडगी रोड, चेतन फौंड्रीसमोर, सोलापूर.\nकोल्हापूर विभागीय कार्यालय: जय गणेश बिल्डींग, सायबर चौक, विद्यापीठ रोड, कोल्हापूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4", "date_download": "2020-04-07T18:14:09Z", "digest": "sha1:3N2L3N6KZC3PO7KSQ6PUQOH33NLN6B6U", "length": 9843, "nlines": 136, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "गुजरात - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. संदर्भ कसे निवडावेत याची माहिती येथे मिळेल तर संदर्भ कसे जोडायचे याची माहिती आपल्याला येथे मिळेल.\nगुजरात उच्च न्यायालय, कच्छ रण, द्वारका समुद्र किनारा, लक्ष्मीविलास महल, गांधी आश्रम, कांकरिया तळे\n२३° १३′ १२″ N, ७२° ४०′ ४८″ E\nक्षेत्रफळ १,९६,०२४ चौ. किमी\n• घनता ६,०३,८३,६२८ (१० वे) (२०११)\nराज्यपाल नवल किशोर शर्मा\nस्थापित मे १, १९६०\nविधानसभा (जागा) Unicameral (१८२)\nआयएसओ संक्षिप्त नाव IN-GJ\nसंकेतस्थळ: गुजरात सरकार अधिकृत संकेतस्थळ\nगुजरात उच्चार (सहाय्य·माहिती)(गुजराती: ગુજરાત) हे भारताच्या पश्चिम भागातील एक राज्य आहे. भारताच्या एकूण औद्योगिक उत्पन्नातील गुजरातचा वाटा १९.८% आहे.भारताच्या पश्चिम किनाऱ्याचे सर्वांत उत्तरेकडील राज्य आहे.\n२ भौगोलिक वैशिष्ट्ये, मृदा व खनिजे\nऐतिहासिक दृष्ट्या गुजरात प्रांत हा सिंधु संस्कृतीतल्या अनेक केंद्रांपैकी एक महत्त्वाचा भाग ओळखला जातो. मुघलांपुर्वी राजस्थान व गुजरात मधील काही प्रांत मिळुन गुर्जराष्ट्र किंवा गुर्जरभुमी म्हणुन ओलखला जात असे.त्यामध्ये प्राचीन काळी लोथल, धोलावीरा व गोलाढोरो यांसारखी महानगरे सिंधु सभ्यतेत अस्तित्वात होती.प्रचिन लोथल येथे भारतातील पहिले बंदर उभारले गेले.\nभौगोलिक वैशिष्ट्ये, मृदा व खनिजेसंपादन करा\nजय जय गरवी गुजरात\nयावरील विस्तृत लेख पहा - गुजरातमधील जिल्हे.\nगुजरात मधील समूहायांचे प्रमाण\nदलित (अ.जा.) - ७%\nसुरुवातील येथे कॉंग्रेस पार्टीचे सरकार होते.परंतु १९९०च्या दशकापासून या राज्यात भारतीय जनता पार्टीचे सरकार आहे.नरेंद्र मोदी हे राज्याच्या इतिहासात सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पदावर होते. २०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकांत नरेंद्र मोदींमुळे हे राज्य सर्वाधिक चर्चित राज्य हो���े.\nडिसेंबर २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक जागा जिंकल्या. श्री विजय रूपांनी यांची मुख्यमंत्री म्हणून निवड झाली.\n१) गीर अभयारण्य - आशियाई सिंहासाठी प्रसिद्ध अभयारण्य\n२) गिरनार - जुनागढ जवळील दत्ता संप्रदायाचे महत्त्वाचे स्थान\n३) द्वारका - श्रीकृष्णाच्या देवालासाठी प्रसिद्ध. बेट द्वारका हे जवळचे ठिकाण श्री कृष्णाची राजधानी होती असे मानले जाते.\n४) मोढेराचे सूर्य मंदिर - भारतातील अतिशय दुर्मिळ असे सूर्य मंदिर.\n५) राणी नी वाव - पाटण जिल्ह्यातील पायऱ्यांची विहीर. हि युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून घोषित केली आहे.\n६) सोरटी सोमनाथ - येथील शिवमंदिर बारा ज्योतिर्लिंगापैकी एक मानले जाते.\nसापुतारा मान्सून फेस्टिवल २०१२ - मराठीमाती\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://yetaajaataa.blogspot.com/2015/02/blog-post_90.html", "date_download": "2020-04-07T17:32:51Z", "digest": "sha1:HDKLDKFXFAFBD5GQB5IWTMSM4AGZGN5K", "length": 8671, "nlines": 236, "source_domain": "yetaajaataa.blogspot.com", "title": "येता जाता: खळी", "raw_content": "\n'तुष्की नागपुरी' च्या येताजाता ब्लाग वर आपले स्वागत आहे. या सर्व कविता सोबत दिलेल्या छायाचित्राच्या अनुषंगाने सुचलेल्या कविता आहेत. छायाचित्र डोळ्यासमोर आले त्या वेळेला काहीच न ठरवता जे लिहिल्या गेले त्या या कविता आहेत. सर्व छायाचित्र उपलब्ध करून देणाऱ्यांचा तुष्की नागपुरी मनःपूर्वक आभारी आहे.\nमंगळवार, २४ फेब्रुवारी, २०१५\n(छायाचित्र सौजन्य: प्रणाली )\nकितेक खळ्या पाहिल्यात पण\nबाकी साऱ्या सुंदर तरी\nतुझी खळी काळजाला भूल\nतुझी खळी निसरडा कडा\nनजर पडताच घसरतोच गं\nटपोर डोळे अवखळ केस\nवेड लावते खेळकर अदा\nतू हसताच उमलते खळी\nजन्मच सगळा होतो फिदा\nनागपूर, २४ फेब्रुवारी २०१५, २०:३०\nप्रेषक: Tushar Joshi वेळ १०:१६ म.उ.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nUnknown २५ फेब्रुवारी, २०१५ रोजी ३:३३ म.उ.\nकितेक खळ्या पाहिल्यात पण\nबाकी साऱ्या सुंदर तरी\nअतुलनीय हिचा रूबाब... nice lines :)\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nपाहिले होते तुला मी\nतुझे नाव मनात येताच\nअनुवाद - मराठी कविता का हिंदी अनुवाद\nशब्द चित्र - हिंदी कविताएँ\nदीप्ती सूर्वे जाधव (2)\nसावळ्या मुलीची गाणी (3)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nसाधेसुधे थीम. Blogger द्व��रा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://bigul.co.in/priyadarshan-writes-about-mentality-of-nathuram-godse-behind-killing-gandhi/", "date_download": "2020-04-07T17:38:03Z", "digest": "sha1:7NGZAI66DQ6FQ6YUZGR6CFZHYOOP2TX2", "length": 13104, "nlines": 115, "source_domain": "bigul.co.in", "title": "नथुरामने धर्मनिरपेक्ष नेहरू किंवा जातीयवादी जिनांना का नाही मारले ? – बिगुल", "raw_content": "\nनथुरामने धर्मनिरपेक्ष नेहरू किंवा जातीयवादी जिनांना का नाही मारले \nएनसीईआरटीचे प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळलेले प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ कृष्णकुमार यांनी ‘शांती का समर’ या पुस्तकात एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला आहे – राजघाट हे आपल्यासाठी गांधीजींच्या स्मृतींचं राष्ट्रीय प्रतीक का आहे जिथं गांधीजींनी अखेरचे दिवस व्यतीत केले आणि जिथं एका माथेफिरुनं गोळ्या झाडून त्यांचा खून केला, ते बिर्ला भवन का नाही जिथं गांधीजींनी अखेरचे दिवस व्यतीत केले आणि जिथं एका माथेफिरुनं गोळ्या झाडून त्यांचा खून केला, ते बिर्ला भवन का नाही बाहेरच्या देशातून कुणी आलं तर त्याला राजघाट दर्शनासाठी का नेलं जातं बाहेरच्या देशातून कुणी आलं तर त्याला राजघाट दर्शनासाठी का नेलं जातं बिर्ला भवनमध्ये का नाही\nकृष्णकुमार या प्रश्नाचं उत्तरही शोधतात. त्यांच्यामते आधुनिक भारतात राजघाट शांततेचं असं प्रतीक आहे, जे भूतकाळातल्या कोणत्याही हिंसक कृतीची आठवण करून देत नाही. बिर्ला भवन मात्र स्वातंत्र्यलढ्याच्या त्या इतिहासाशी डोळे भिडवायला मजबूर करतं, ज्यामध्ये गांधीजींच्या हत्येचाही समावेश आहे – हा प्रश्नही त्यात आहे की गांधीजींची हत्या का झाली\nगांधीजींची हत्या अशासाठी झाली की, धर्माचं नाव घेणारी सांप्रदायिकता त्यांना घाबरत होती. भारत मातेची मूर्ती तयार करणारी, राष्ट्रवादाचे धार्मिक ओळखीच्या आधारे तुकडे करणारी विचारधारा त्यांच्यामुळं बेचैन होती. गांधीजी धर्माच्या कर्मकांडाला फाटा देऊन त्याचं मर्म शोधत होते. धर्म, मर्म आणि राजकारणही साध्य होईल आणि एक नवा देश, नवा समाज घडेल अशा प्रकारे मांडणी करीत होते.\nगांधीजी आपल्या धार्मिकतेबाबत नेहमीच निर्मळ आणि हिंदुत्वाबाबत स्पष्ट राहिले. राम आणि गीतेसारख्या प्रतिकांना त्यांनी जातीयवादी शक्तींच्या विळख्यापासून दूर ठेवलं, त्यांना नवे, मानवी अर्थ दिले. त्यांचा परमेश्वर स्पृश्यास्पृश्यतेवर विश्वास ठेवत नव्हता, उलट तसा वि���्वास ठेवणाऱ्यांना शिक्षा करत होता. त्यांच्या अशा या धार्मिकतेपुढं धर्माच्या नावावर चालणारी आणि देशाच्या नावावर दंगली करणारी सांप्रदायिकता हतबल बनत होती, गुदमरुन जात होती. गोडसे या घुस्मटीचं प्रतीक होता, ज्यानं धर्मनिरपेक्ष नेहरू किंवा जातीयवादी जिना यांना नाही, तर धार्मिक वृत्तीच्या गांधीजींना गोळी घातली.\nपरंतु मृत्यूनंतरही गांधीजी मेले नाहीत. सर्वसाधारणपणे हे एक गुळगुळीत झालेलं वाक्य आहे, जे कशाच्याही समर्थनार्थ बोललं जाऊ शकतं. परंतु काळजीपूर्वक पाहिलं तर आजचं जग गांधीजींपासून सर्वाधिक तत्त्वं ग्रहण करतं. ते जितके पारंपरिक होते, त्याहून अधिक उत्तर आधुनिक असल्याचं सिद्ध होत आहे. ते आमच्या काळातील तर्कवाद विरुद्ध श्रद्धेचा आवाज घडवतात. आमच्या काळातले सर्वात महत्त्वाचे मुद्दे त्यांच्या विचारधारेच्या कुशीतूनच निपजतात. मानवाधिकाराचा मुद्दा असो, सांस्कृतिक बहुलतेचा प्रश्न असो किंवा पर्यावरणाचा – हे सगळे गांधीजींच्या चरख्याशी, त्यांनीच कातलेल्या सुताने बांधल्यासारखे आहेत.\nचंगळवादाच्या विरोधात गांधीजी एक वाक्य तयार करतात – ‘ही धरती सगळ्यांच्या गरजा पूर्ण करू शकते, परंतु एका माणसाच्या लालसेपुढं छोटी आहे.’ जागतिकीकरणाच्या विरोधात ग्रामस्वराज्याची त्यांची संकल्पना तिच्या मर्यादा गृहित धरूनही एकमेव राजकीय-आर्थिक पर्याय वाटते. बाजारातल्या डोळे दिपवणाऱ्या झगमगाटापुढं ते माणुसकीची तेवणारी ज्योत आहेत, ज्यात आपण आपली साधेपणाची मूल्यं ओळखू शकतो.\nगांधीजींना मारणाऱ्या गोडसेंचे कितीही पुतळे उभे केले, तरी ते गोडसेमध्ये प्राण नाही भरू शकत. गांधीजींना त्यांनी कितीही गोळ्या घातल्या तरी गांधीजी आजही हलतात-डुलतात, श्वास घेतात, त्यांच्या खट खट करणाऱ्या खडावा आपल्याला रस्ता दाखवतात.\n(प्रियदर्शन हे एनडीटीव्ही इंडियाचे सीनिअर एडिटर आहेत.)\nयाच वाटेवर माझी पिढी तुषार गांधी नावाच्या नव्या गांधीला भेटते. नव्या पिढीला नव्याने गांधी समजावून सांगायचा तर त्यासाठीही नवा गांधी हवा. तुषार गांधी याना दोनदा सविस्तर भेटायचं आणि बोलायचं योग्य आला..ऐकायचाही.\nby अनुवाद: डॉ. राजेश पुसाळकर\nकार्यमूल्यांबाबतच्या दृष्टिकोनांतील फरक दाखवणाऱ्या एका जर्मन कथेचा हा अनुवाद...\nअसगर वजाहत यांच्या कथा\nकृष्णा: मानवी संस्कृतीचा समृद्ध प���रवाह\nन्याय वेळेवर मिळणे कधी सुरू होणार\nरडणारा कावळा अर्थात पुरुषाचे एकटेपण\nनाणार रिफायनरी: पिक्चर अभी बाकी है…\nप्रो कबड्डी – एक जमलेली खिचडी\nकरोना.. लढाईआधी समजून घ्या\nसंकलन : डॉ संजय लाखेपाटील १. प्रोटीन म्हणजे काय खूप सारे अमिनो ऍसिड एकत्र येऊन जेव्हा हायड्रोजन बॉण्डने (H-H) जोडले...\nघराशेजारील मंटो, की आमचे तात्या\nशिवराज आप्पासाहेब काटकर सआदत हसन मंटो…. वसंत केशव पाटील…. जरा जवळचं काहीतरी वाटतं ना वाटणारच…. मंटो बद्दल माहिती असलेल्या किंवा...\nनंदू गुरव नावात वसंत असला म्हणजे माणूस सदाबहार, हसराखेळता, मोकळाढाकळा असतोच असं नाही. तो बाभळीसारखा पण असतो. काटेरी, खरबडीत. वसंत...\n‘राज’कीय पश्चातापाचे अटळ भविष्य\nअमेय तिरोडकर राज ठाकरेंचं भाषण ऐकलं. लाईव्ह ऐकायला वेळ मिळाला नाही म्हणून रात्री उशिरा ऐकलं. एक चांगला नेता, योग्य आणि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B2-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2020-04-07T17:45:00Z", "digest": "sha1:MEY2PM6LHHXLCCKHPQIWUFEHBXWAGEPB", "length": 9408, "nlines": 133, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "अमळनेरला सर्दी, ताप, खोकल्याचे रुग्ण तपासणी मोहीम | Janshakti Newspaper", "raw_content": "\nकोरोना संशयित म्हणून 15 नवीन रुग्ण दाखल\nनवापूर शहरातील लोकांना गृहोपयोगी साहित्याचे वाटप\nप्रेरणादायी : बहीण भाऊंनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दिला १४ हजाराचा मदतनिधी\nमाजी आ. साहेबराव पाटलांकडून ६५ कुटूंब दत्तक\nशासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील २५ कर्मचार्यांना शो-कॉज\nनगरसेवक धिरज सोनवणे यांच्याकडून गरजूंना किराणा वाटप\nअटी न ठेवता सर्वांनाच सरसकट स्वस्त धान्य द्या\nरावेर लोकसभा मतदारसंघात खासदारांच्या स्वखर्चाने गरजूंना जेवण\nएरंडोल नगरपालिकेतर्फे सॅनिटायझर्सची फवारणी\nकोरोना संशयित म्हणून 15 नवीन रुग्ण दाखल\nनवापूर शहरातील लोकांना गृहोपयोगी साहित्याचे वाटप\nप्रेरणादायी : बहीण भाऊंनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दिला १४ हजाराचा मदतनिधी\nमाजी आ. साहेबराव पाटलांकडून ६५ कुटूंब दत्तक\nशासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील २५ कर्मचार्यांना शो-कॉज\nनगरसेवक धिरज सोनवणे यांच्याकडून गरजूंना किराणा वाटप\nअटी न ठेवता सर्वांनाच सरसकट स्वस्त धान्य द्या\nरावेर लोकसभा मतदारसंघात खासदारांच्या स्वखर्चाने गरजूंन�� जेवण\nएरंडोल नगरपालिकेतर्फे सॅनिटायझर्सची फवारणी\nअमळनेरला सर्दी, ताप, खोकल्याचे रुग्ण तपासणी मोहीम\nअमळनेर (प्रतिनिधी) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अमळनेर शहरात सर्दी, ताप, खोकल्याचे रुग्ण तपासणीसाठी विशेष मोहिम सुरु करण्यात आली आहे. शुक्रवारी पहिल्याच दिवशी ७५ रुग्णांची तपासणी करण्यात आली.\nआमदार अनिल भाईदास पाटील यांनी प्रशासकीय अधिकार्यांची व तज्ञ डॉक्टरांची बैठक घेऊन विशेष तपासणी मोहिमेची संकल्पना मांडल्यानंतर शुक्रवारपासून सानेगुरुजी शाळेत तज्ञ डॉक्टरांकडून दररोज १० ते १ या काळात तपासणी सुरू करण्यात आली आहे. एक बालकांचा व एक प्रौढांचा कक्ष तयार करण्यात आला असून बालरोग तज्ञ डॉ नितीन पाटील, डॉ जी एम पाटील, डॉ अविनाश जोशी, डॉ किरण बडगुजर, डॉ संदीप जोशी, डॉ राजेंद्र शेलकर, डॉ प्रशांत शिंदे आदींनी रुग्णांची तपासणी केली. त्यामुळे इतरत्र संसर्ग न वाढता लवकर नियंत्रण मिळवता येणार आहे तसेच संशयित रुग्ण आढळल्यास त्यांना पुढील उपचारासाठी रवाना करण्यात येणार आहे यावेळी माजी आमदार साहेबराव पाटील, विक्रांत पाटील, एल टी पाटील, प्रांताधिकारी सीमा अहिरे, तहसीलदार मिलिंद वाघ, मुख्याधिकारी डॉ विद्या गायकवाड, संजय चौधरी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ गिरीश गोसावी, डॉ विलास महाजन, पालिका कर्मचारी महेश जोशी, भालचंद जगताप, कीर्ती गाजरे ,मीरा देवरे हजर होते.\nबाहेरून आलेल्या व स्थानिक रुग्णांची येथे तपासणी मोफत करण्यात येत आहे. तालुक्यातील सर्व खाजगी व खाजगी दवाखान्यातील सर्व डॉक्टरांनी सर्दी ताप खोकल्याचे सर्व रुग्ण याठिकाणी पाठवावेत जेणेकरून कोरोना आहे किंवा नाही याची खात्री होईल व सर्व तालुक्यातील रुग्णांची एका ठिकाणी माहिती जमा होईल. संशयित रुग्ण सापडल्यास भविष्यातील कोरोनाला अटकाव करता येईल, असे आवाहन करण्यात आले आहे.\nभुसावळकरांना मोठा दिलासा : 24 तास जीवनावश्यक वस्तू मिळणार\nसंचारबंदी आदेशाचे उल्लंघन ; जळगावात सात जणांवर गुन्हे दाखल\nकोरोना संशयित म्हणून 15 नवीन रुग्ण दाखल\nनवापूर शहरातील लोकांना गृहोपयोगी साहित्याचे वाटप\nसंचारबंदी आदेशाचे उल्लंघन ; जळगावात सात जणांवर गुन्हे दाखल\nकोरोनाला हरविण्यासाठी भारतीय लष्कराची सज्जता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.mehtapublishinghouse.com/book-details/KAHUR/1823.aspx", "date_download": "2020-04-07T16:36:13Z", "digest": "sha1:XXAE5KVLP7XAEBZTXJWLI7CQ7V625P2O", "length": 20236, "nlines": 195, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "KAHUR", "raw_content": "\nपुरस्कार विजेती पुस्तके :\nशासनमान्य यादीतील पुस्तके :\nकाहूर ही कथा आहे, एका जंगली लू जमातीतील मुलीची- जी आयुष्यात चांगल्या गोष्टीच्या शोधात असते. ‘ना गा’ असे नाव असणाऱ्या या मुलीचे भावविश्व लेखकाने उलगडून दाखविले आहे. ना गा केवळ सात वर्षांची असताना पिकांचे झालेले नुकसान, हलाखीची आर्थिक परिस्थिती यामुळे वडिलांनी तिला विकून टाकले आहे. दरू गावातील मुखियाकडे सुरुवातीला घरकाम करण्यासाठी ‘ना गा’ राहत असताना मुखियाची बायको तिला खूपच वाईट वागणूक देत असते. वयाच्या मानाने कठीण कामे करून मालकिणीच्या नजरेत वर येण्याचा ती खूप प्रयत्न करत असे; परंतु ना गा मालकिणीच्या दृष्टीने एक अुशभ मुलगी असल्यामुळे, कधीच यशस्वी होऊ शकणार नाही हे आता तिला कळून चुकले होते. रंगूनमध्ये एका कुटुंबाची सेवा करणाऱ्या डो डो सेंगने ना गाला कजाग मालकिणीच्या तावडीतनं सोडवलं आणि आपल्याचबरोबर रंगूनला घेऊन गेली. मूळ अमेरिकन असलेल्या या कुटुंबातील मॉर फॉर आणि पिया यांनी ना गाला जीव लावला. तिला आपल्या घरातील सदस्यासारखीच वागणूक दिली. परंतु जेव्हा अमेरिकेला जाण्याची वेळ आली तेव्हा ना गा आणि डो डो सेंग यांना त्यांनी सोबत नेलं नाही. अमेरिकेला जाण्याचं स्वप्न तुटलेली डो डो सेंग ना गा ला घेऊनच गावी परतली. ना गा म्हणजे तिचं अमेरिकेला जाण्याचं तिकीट होतं; परंतु जेव्हा बेत फसला, तेव्हा आता डो डो सेंग तिला घालून पाडून बोलू लागली. आपल्या दुर्दैवाला अप्रत्यक्षरीत्या ना गा कारणीभूत आहे, असे तिला वाटू लागले. डो डो सेंगने आपल्याला दाखवलेले सुखाचे दिवस, उपकार लक्षात ठेवून पैसा मिळवून तिला सुख देता यावे म्हणून एका व्यक्तीवर विश्वास ठेवून ती नोकरीच्या निमित्ताने थायलंडला पोहोचते. लवकरच तिच्या लक्षात येते की, आपण फसवले गेलो आहोत. कामाच्या बहाण्याने तिची रवानगी एका कुंटणखान्यात होते. विचित्र, यातनामय आयुष्य जगत असताना तिच्या आयुष्यात विल येतो. अतिशय सभ्य सुसंस्कृत असणारा विल ना गाच्या प्रगतीसाठी, सुखासाठी खूप प्रयत्न करतो. ना गा आणि विल यांच्यात नात्याचा नाजूक बंध निर्माण होतो. बायको नसूनही बायकोप्रमाणे त्याची सेवा करणारी ना गा नकळतपणे त्याच्या प्रेमात पडते. पण तिचा पत्नी म्हण��न स्वीकार करण्यास विल तयार नसतो. दहा वर्षं एकत्र राहिल्यावर एक दिवस विल तिला पुन्हा तिच्या घरी जाण्याविषयी सुचवतो. विलला मिळवण्याचे सर्व प्रयत्न करून थकलेली ना गा डोक्यात विचारांचे काहूर माजलेले असतानाच परतण्याची इच्छा नसतानाही वाँटिंगच्या प्रवासाला निघते. काही चमत्कार घडावा, विलने आपल्याला थांबवावे असे मनात म्हणत परतत असताना तिला सुरक्षित घरी पोहोचण्यासाठी विलने अनेक माणसांची व्यवस्था केलेली असते. या परतीच्या मार्गावर तिला अनेक कटू-गोड अनुभव येतात. आपल्या उद्ध्वस्त घराचा अनिच्छेने शोध घेण्यासाठी ती वाट चालू लागते.\nसंवेदना बधिर करणारे ‘काहुर’... ‘द रोड टू वॉटिंग’ ही वेण्डी लॉऱ्योन यांची मूळ इंग्रजी सत्यकथा चित्रा वाळिंबे यांनी ‘काहूर’मध्ये अनुवादित केली आहे. ब्रह्मदेशातील अल्पसंख्याक ‘जंगली लू’ जमातीतील ‘ना गा’ची ही कहाणी आपले हृदय पिळवटून टाकते. मूळ कथानकाची ावगर्भता हळुवारपणे जपण्याचा चित्र वाळिंबे यांनी कसोशीने प्रयत्न केला आहे. कथेची नायिका ‘ना गा’ आत्मशोध घेत आहे. या शोधात ती हरवून गेली आहे. मार्ग सापडत नाही. परिस्थितीने गांजून गेलेली आत्महत्येचा अयशस्वी प्रयत्नही करू जाते. कुनमिंग ते वॉटिंग. वॉटिंग ते बँकॉक आणि बँकॉक ते पुन्हा कुनमिंग असा तिचा झगडा चालला आहे. मॉर आणि फॉर आणि छोटी सवंगडी पिया हा तिच्या आयुष्यातील पहिला सुखाचा पडाव. डो-डो सेंग ही एक आश्वासक झुळूक. नशिबाचा फेरा ‘ना गा’ला कोणकोणत्या दुष्टचक्रातून फिरवतो आणि तिला कसे फसवले जाते हे वाचून मन सुन्न होते. विल हा ‘देवदूत’ पण त्याच्या सहवासातही भूतकाळातल्या गडद सावल्या तिची पाठ सोडत नाहीत. त्या छायेत ती कधीच मोकळा श्वास घेऊ शकत नाही. कायम कोंडलेल्या ‘ना गा’ची पावले चुकीची पडतात आणि ती पेâकली जाते. पुन:पुन्हा अनिश्चिततेच्या गर्तेत. डो-डो सेंग विल. मोल. जियांग ही सारी जीव लावणारी माणसे. मिन्झू छोटी आहे, निरागस आहे. पण ती ‘मा’ची काळजी करते आहे. त्यासाठी ‘नको’ ते धाडस करायला धजते आहे. तिच्या काळजीने ‘ना गा’चा जीव अर्धा होतो. अखेर सीमा पार करूनही काय मिळवायचे, कुठे जायचे हे प्रश्नचिन्ह कायम ठेवूनच कादंबरीचा शेवट येतो. आपले मूळ आणि कूळ शोधत जायचे तिथे कोणीच नाही. हे माहीत असताना आणि मग होणारे भास हे चित्र भेसूर आहे. पण ही कादंबरी नीट जाणून घेण्यासाठी ची��� व बर्मामधील या अत्याचारांची सामाजिक व ऐतिहासिक पार्श्वभूमी माहीत असेल तर नक्कीच मदत होईल. ‘काहूर’च्या निमित्ताने आपण एका वेगळ्या देशातून आणि वेगळ्या संस्कृतीमधून प्रवास करतो. जी गूढ आहे, कधी हळवी. तर कधी व्रूâर आहे. साहित्यातून संवेदनशीलता वृद्धिंगत करणारी ‘काहूर’ वाचूनच घ्यायचा अनुभव आहे. – अरविंद दोडे ...Read more\nसुखाच्या शोधात वणवण करत राहणाऱ्या वाइल्ड लू या आदिवासी जमातीतल्या वा गा नावाच्या मुलीची ही कहाणी. ती जंगली समाजातून दूर फेकली जाते, तारुण्यात अवहेलना आणि विश्वासघात तिला सहन करावे लागतात. तरीही ती लढत राहते. ‘द रोड टू वाँटिंग’ या कादंबरीत वेंडी लॉ-यो यांनी वा गाची ही कहाणी लिहिली आहे. तिचं हे मराठी रूपांतर चित्रा वाळिंबे यांनी केलं आहे. ...Read more\nकाही तरी चांगलं वाचावं म्हणून खूप दिवसांपूर्वी हे पुस्तक विकत घेतलं होतं. तीन चार पान वाचल्यानंतर मोहात पडावं असं काही वाटलं नाही मग सहा महिने पुस्तक कपाटात पडून होतं. आपलंच काही तरी चुकतंय असं समजून बाजूला ठेवून दिलं. काल हे पुस्तक पुन्हा हातात घेतल आणि पूर्वग्रह बाजूला सारून वाचायला सुरुवात केली. सुरुवातीला कच्च्या रस्त्यावर धीम्या गतीने गाडी चालावी तसा अनुभव आला. थोडं पुढे वाचत गेल्यावर मात्र गाडी गडकरींच्या एक्सप्रेस वेला लागल्यासारखा अनुभव आला. ७ तासात संपूर्ण १५० पान वाचून पुस्तक हाता वेगळं केलं. श्रीमंतांच्या घरात न बघलेल बरं, श्रीमंतांच्या घरात न बोललेलं बरं, श्रीमंतांचे उपद्व्याव न ऐकलेले बरे अशा काही घटना या पुस्तकात आहेत. मुख्यतः दुःख, प्रेम, भावना, वासना आणि तुटलेला संसार या विषया भोवती हि कादंबरी फिरते. जो पर्यंत आपण दुसऱ्याचे दुःख अनुभवत नाही तो पर्यंत आपण आपले दुःख चघळत बसतो, हा हि बोध या पुस्तकातून होतो. तसं ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त वि.स.खांडेकरांच्या कादंबरीबद्दल अभिप्राय देऊन आमच्या सारख्या पामरानी अकलेचे तारे न तोडलेले बरे. मला भाषा खूपच आवडली, काहीसा मृत्युंजय वाचल्यासारखा अनुभव होतो. सर्वांनी वाचावं अशी कादंबरी. ...Read more\nसर्व कथा भावनिक प्रकारातील काही विनोदी ढंगाच्या. बऱ्याच कथा स्त्री पात्रावर बेतलेल्या.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.mahanayakonline.com/2019/07/21/after-vidarbha-tour-vanchit-bahujan-aghadis-parliamentary-board-in-marathwada/", "date_download": "2020-04-07T17:19:39Z", "digest": "sha1:REPMIXUZITCXZGXZ7MQNWTZDY7CDBQJK", "length": 29143, "nlines": 376, "source_domain": "www.mahanayakonline.com", "title": "विदर्भ दौरा करून वंचितचे संसदीय मंडळ आजपासून मराठवाड्यात , इच्छुकांच्या मुलाखतीला उस्मानाबादेतून प्रारंभ", "raw_content": "\nडावी आघाडी आणि इतर\nविदर्भ दौरा करून वंचितचे संसदीय मंडळ आजपासून मराठवाड्यात , इच्छुकांच्या मुलाखतीला उस्मानाबादेतून प्रारंभ\nविदर्भ दौरा करून वंचितचे संसदीय मंडळ आजपासून मराठवाड्यात , इच्छुकांच्या मुलाखतीला उस्मानाबादेतून प्रारंभ\nविदर्भातील वंचित बहुजन आघाडीकडून आमदारकी लढविण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे विशेष पथक आजपासून मराठवाडा दौऱ्यावर येत आहे . वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गदर्शनानुसार पक्षातर्फे २८८ जग लढविण्याच्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडीचे संसदीय मंडळ इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेत आहे .\nया मंडळात ऍड . अण्णाराव पाटील , अशोक सोनावणे , रेखा ठाकूर यांचा समावेश आहे. मराठवाड्यातील त्यांच्या या दौऱ्याला आज उस्मानाबादपासून सुरुवात होत आहे. हा दौरा पुढील प्रमाणे दि. २१ उस्मानाबाद , दि. २२ बीड, २३ लातूर, २४ नांदेड , २५ हिंगोली , २६ परभणी , २७ औरंगाबाद , २८ जालना नियोजित दिवशी सकाळी दहा वाजता त्या त्या जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघातील मुलाखती घेण्यात येणास असल्याचे कळविण्यात आले आहे.\nलोकसभेत वंचित बहुजन आघाडीला झालेले मतदान लक्षात घेता विधानसभा निवडणूक लढविण्यास अनेक उमेदवार गर्दी करीत आहेत तर वंचित कडून लढू इच्छिणारे उमेदवार त्यांच्या पक्षकाडून उमेदवारी न मिळाल्यास वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर डोळा ठेवून आहेत . तर काही जण थेट प्रकाश आंबेडकर यांच्या सम्पर्कात आहेत. वंचित आणि काँग्रेस राष्ट्रवादी यांच्यात युती होईल कि नाही याची शास्वती देणे कठीण आहे . एका पत्रकार परिषदेत काँग्रेसला आमच्याकडून सोडण्यात येणार ४० जागांचा प्रस्ताव मंजूर असेल तर आमची युतीला हरकत नाही असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले होते मात्र त्यांच्या या विधानाला काँग्रेसने अद्याप गांभीर्याने घेतलेले नाही असे दिसत आहे . त्यामुळे लोकसभेप्रमाणेच वंचित बहुजन आघाडीचे राग रंग पाहता हि युती होणार नाही अशीच चर्चा अधिक आहे .\nपक्षाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी विधानसभा निवडणुकांतही वंचित आणि एमआयएमची आघाडी असल्याचे जाहीर केले असले तरी एमआयएम कडून नेमक्या किती आणि कोणत्या जागा मागितल्या जातील हे अद्याप ठरलेले नाही. खास करून एमआयएम मराठवाड्यातील महत्वाच्या जग मागण्याच्या तयारीत आहे परंतु त्यांची भूमिका अद्याप समजलेली नाही. वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये मात्र सध्या तरी उत्साहाचे वातावरण आहे .\nPrevious Aurangabad Crime : “जय श्रीराम” प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात शहर पोलिसांना यश, तत्काळ कारवाई\nNext News Updates : गल्ली ते दिल्ली , एक नजर , महत्वाच्या बातम्या\nAurangabad Crime : पाण्याच्या टँकरने बालकाला चिरडले, सिल्लेखान्यात सकाळी घडली घटना\n#CoronaVirusUpdate : जालना शहरातील ६५ वर्षीय महिला कोरोनाबाधित\n#CoronaVirusUpdate : दिलासादायक : १७ हजारांपैकी १५ हजार नमुने निगेटिव्ह , राज्यातील रुग्णांची संख्या ८६८ : राजेश टोपे\n#CoronaVirusUpdate : धक्कादायक : मुख्यमंत्र्यांच्या “मातोश्री”ला कोरोना सुरक्षा कवच, जसलोक आणि वोखार्ट हॉस्पिटलला लावले सील….\n#CoronaVirusEffect : घाटी रुग्णलयातील ब्रदरला कोरोना, आरोग्य कर्मचाऱ्यांना पी पी ई कीट, सॅनिटायझर, मास्क, ग्लोज देण्याची मागणी\n#Aurangabad Crime : तबलिगी धर्मगुरूच्या विरोधात सोशल मीडियावर टाकली पोस्ट, डाॅक्टरवर गुन्हा दाखल\nAurangabad Crime : पाण्याच्या टँकरने बालकाला चिरडले, सिल्लेखान्यात सकाळी घडली घटना\n#CoronaVirusUpdate : जालना शहरातील ६५ वर्षीय महिला कोरोनाबाधित\n#CoronaVirusUpdate : दिलासादायक : १७ हजारांपैकी १५ हजार नमुने निगेटिव्ह , राज्यातील रुग्णांची संख्या ८६८ : राजेश टोपे\n#CoronaVirusUpdate : दिवसभरात आढळले ६९३ नवे रुग्ण , तर ३० जणांचा मृत्यू\n#CoronaVirusEffect : दुनिया : मुलाची झोप होत नव्हती म्हणून त्याने थेट शेजारच्या पाच जणांना ठोकले ….\nBalu Patel on एक्झिट पोल्सचा शेअर मार्केटवर धमाका : सेन्सेक्स १३०० अंकांनी उसळला\nBalu Patel on बुलढाण्यात टँकर आणि व्हॅन भीषण अपघातात दोन चिमूल्यांसह १३ जणांचा मृत्यू, दोन जण जखमी\nBalu Patel on Good News : अखेर मान्सून अंदमानात दाखल, यंदा सरासरीपेक्षा जास्त मान्सून , शेतकऱ्यांना यंदाच्या मौसमात मिळू शकतो दिलासा\nkirti Gade on गोडसे देशभक्त : मतांसाठी प्रयत्न करणाऱ्या नेत्यांना जबाबदारीची जाणीव नाही : अर्जुन कपूर\nMahanayak News Updates on भारतीय हद्दीत कराचीमार्गे आलेले ‘ते’ विमान पाकचे नव्हे जाॅर्जीयाचे…\nडावी आघाडी आणि इतर\nAurangabad Crime : पाण्याच्या टँकरने बालकाला चिरडले, सिल्लेखान्यात सकाळी घडली घटना\n#CoronaVirusUpdate : ज��लना शहरातील ६५ वर्षीय महिला कोरोनाबाधित\n#CoronaVirusUpdate : दिलासादायक : १७ हजारांपैकी १५ हजार नमुने निगेटिव्ह , राज्यातील रुग्णांची संख्या ८६८ : राजेश टोपे\n#CoronaVirusUpdate : दिवसभरात आढळले ६९३ नवे रुग्ण , तर ३० जणांचा मृत्यू\n#CoronaVirusEffect : दुनिया : मुलाची झोप होत नव्हती म्हणून त्याने थेट शेजारच्या पाच जणांना ठोकले ….\n#CoronaVirusUpdate : धक्कादायक : मुख्यमंत्र्यांच्या “मातोश्री”ला कोरोना सुरक्षा कवच, जसलोक आणि वोखार्ट हॉस्पिटलला लावले सील….\n#CoronaVirusEffect : विरोधी पक्षांच्या नेत्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सचे निमंत्रण नसल्याने खा . ओवैसी यांनी अशी डागली तोफ \n#CoronaVirusUpdate : मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत , खासदारांबरोबरच राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान यांच्याही पगारात कपात करण्याचा निर्णय…\n#CoronaVirusEffect : लॉकडाऊनच्या संदर्भात फिरणारा ” तो ” मॅसेज पूर्णतः फेक …\n#CoronaVirusEffect : घाटी रुग्णलयातील ब्रदरला कोरोना, आरोग्य कर्मचाऱ्यांना पी पी ई कीट, सॅनिटायझर, मास्क, ग्लोज देण्याची मागणी\nPrakash Ambedkar : ” एक बार जो कमिटमेंट कर दि, तो फिर वो अपने आप कि भी नही सूनते \nना ना करते प्यार तुम्हीसे कर बैठे …\nसीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर , उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण पाच टक्क्यांनी वाढले\nLoksabha 2019 : गेल्या पाच वर्षातील मोदींचे ” विश्व भ्रमण “आणि खर्च किती झाला भूतान ते दक्षिण कोरिया\nWorlds Happiest Countries Report : देश रसातळाला जातोय आणि सत्ताधारी “चौकिदार- चौकिदार” खेळताहेत \nAurangabad : औरंगाबादसह “एमआयएम”ला हव्यात दोन जागा : आ. इम्तियाज जलील\nAbout Mahanayak : महानायक ऑनलाईन आणि आपण …\nNews Updates : गल्ली ते दिल्ली : एक नजर : महत्वाच्या बातम्या #Top 21 News\nSharad Pawar : आमची भूमिका संघविरोधीच, प्रकाश आंबेडकरांना पवारांचे आमंत्रण\nलोकसभा २०१९ : प्रकाश आंबेडकरांनी विषय संपवला, स्वतंत्र लढणार\nAurangabad Crime : पाण्याच्या टँकरने बालकाला चिरडले, सिल्लेखान्यात सकाळी घडली घटना\n#CoronaVirusUpdate : जालना शहरातील ६५ वर्षीय महिला कोरोनाबाधित\n#CoronaVirusUpdate : दिलासादायक : १७ हजारांपैकी १५ हजार नमुने निगेटिव्ह , राज्यातील रुग्णांची संख्या ८६८ : राजेश टोपे\n#CoronaVirusUpdate : दिवसभरात आढळले ६९३ नवे रुग्ण , तर ३० जणांचा मृत्यू\n#CoronaVirusEffect : दुनिया : मुलाची झोप होत नव्हती म्हणून त्याने थेट शेजारच्या पाच जणांना ठोकले ….\n#CoronaVirusUpdate : धक्कादायक : मुख्यमंत्र्यांच्या “मातोश्री”ला कोरोना सुरक्षा कवच, जसलोक आणि वोखार्ट हॉस्पिटलला लावले सील….\n#CoronaVirusEffect : विरोधी पक्षांच्या नेत्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सचे निमंत्रण नसल्याने खा . ओवैसी यांनी अशी डागली तोफ \n#CoronaVirusUpdate : मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत , खासदारांबरोबरच राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान यांच्याही पगारात कपात करण्याचा निर्णय…\n#CoronaVirusEffect : लॉकडाऊनच्या संदर्भात फिरणारा ” तो ” मॅसेज पूर्णतः फेक …\n#CoronaVirusEffect : घाटी रुग्णलयातील ब्रदरला कोरोना, आरोग्य कर्मचाऱ्यांना पी पी ई कीट, सॅनिटायझर, मास्क, ग्लोज देण्याची मागणी\nInformation On Demand Subscription अभिव्यक्ती अर्थकारण आपलं सरकार आरोग्य उद्योग-व्यापार काँग्रेस-राष्ट्रवादी किन्नर विश्व कृषी उद्योग कॉलेज कट्टा क्रीडा खानदेश गल्ली ते दिल्ली गीत -संगीत गुन्हेगारी घात -अपघात डावी आघाडी आणि इतर तंत्रज्ञान तरुणाई दुनिया न्यायालय पुणे भाजप -शिवसेना भारत मनोरंजन मराठवाडा महाप्रहार महाराष्ट्र महिला विश्व मुंबई राजकारण रोजगार वंचित बहुजन आघाडी विचित्र विश्व विदर्भ विविधा शासकीय बातम्या शिक्षण संपादकीय साहित्य- कला -संस्कृती सिनेमा -नाटक सोशल मिडिया स्तंभलेख स्पर्धा परीक्षा\nAurangabad Crime : पाण्याच्या टँकरने बालकाला चिरडले, सिल्लेखान्यात सकाळी घडली घटना\n#CoronaVirusUpdate : जालना शहरातील ६५ वर्षीय महिला कोरोनाबाधित\n#CoronaVirusUpdate : दिलासादायक : १७ हजारांपैकी १५ हजार नमुने निगेटिव्ह , राज्यातील रुग्णांची संख्या ८६८ : राजेश टोपे\n#CoronaVirusUpdate : दिवसभरात आढळले ६९३ नवे रुग्ण , तर ३० जणांचा मृत्यू\n#CoronaVirusEffect : दुनिया : मुलाची झोप होत नव्हती म्हणून त्याने थेट शेजारच्या पाच जणांना ठोकले ….\n#CoronaVirusUpdate : धक्कादायक : मुख्यमंत्र्यांच्या “मातोश्री”ला कोरोना सुरक्षा कवच, जसलोक आणि वोखार्ट हॉस्पिटलला लावले सील….\nAurangabad Crime : पाण्याच्या टँकरने बालकाला चिरडले, सिल्लेखान्यात सकाळी घडली घटना April 7, 2020\n#CoronaVirusUpdate : जालना शहरातील ६५ वर्षीय महिला कोरोनाबाधित April 7, 2020\n#CoronaVirusUpdate : दिलासादायक : १७ हजारांपैकी १५ हजार नमुने निगेटिव्ह , राज्यातील रुग्णांची संख्या ८६८ : राजेश टोपे April 6, 2020\n#CoronaVirusUpdate : दिवसभरात आढळले ६९३ नवे रुग्ण , तर ३० जणांचा मृत्यू April 6, 2020\n#CoronaVirusEffect : दुनिया : मुलाची झोप होत नव्हती म्हणून त्याने थेट शेजारच्या पाच जणांना ठोकले …. April 6, 2020\nInformation On Demand Subscription अभिव्यक्ती अर्थकारण आपलं सरकार आरोग्य उद्योग-व्यापार काँग्रेस-राष्ट्रवादी क���न्नर विश्व कृषी उद्योग कॉलेज कट्टा क्रीडा खानदेश गल्ली ते दिल्ली गीत -संगीत गुन्हेगारी घात -अपघात डावी आघाडी आणि इतर तंत्रज्ञान तरुणाई दुनिया न्यायालय पुणे भाजप -शिवसेना भारत मनोरंजन मराठवाडा महाप्रहार महाराष्ट्र महिला विश्व मुंबई राजकारण रोजगार वंचित बहुजन आघाडी विचित्र विश्व विदर्भ विविधा शासकीय बातम्या शिक्षण संपादकीय साहित्य- कला -संस्कृती सिनेमा -नाटक सोशल मिडिया स्तंभलेख स्पर्धा परीक्षा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mymarathi.net/local-pune/pmc-news-424/", "date_download": "2020-04-07T17:52:11Z", "digest": "sha1:AYDGZ6WKNPY4RNRBBEAQOE5ZMOTLGBUL", "length": 10306, "nlines": 61, "source_domain": "mymarathi.net", "title": "महापौर चषक राज्यस्तरीय अश्वारोहण स्पर्धा सोमवारपासून - My Marathi", "raw_content": "\nकोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने पुण्यात पाच भागात संचारबंदी\nट्रम्प यांनी धमकावल्याच्या अवघ्या 6 तासांत भारताने हायड्रॉक्सीक्लोरोक्विन निर्यात बंदी केली शिथील इतरांना देणार,पण देशाला प्रथम प्राधान्य\nपुण्यातील ससून रुग्णालयात तिघांचा करोनानं मृत्यू\nकरोनाशी लढण्यासाठी अरविंद केजरीवाल यांचा मोठा 5T प्लान (व्हिडीओ)\nशोधून शोधून करावे लागेल कोरोनाशी दोन हाथ ..अन्यथा करेल तो आपला घात -आबा बागुल\nपंतप्रधान सहाय्यता निधीला विजय पुसाळकर यांची १ कोटी रुपयांची मदत\nलायन्स क्लबकडून २ लाख ५१ हजारची मुख्यमंत्री सहायता निधीस मदत\nकोरोनाशी सामना – सील केलेल्या भागाचा उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या बैठकीतआढावा (व्हिडीओ)\nरेल्वेचे डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी दररोज 1000 PPE किट्सची निर्मिती\nबँक ऑफ बडोदाने महिला एसएचजी, शेतकरी यांच्यासाठी पुढे केला आर्थिक मदतीचा हात\nHome Local Pune महापौर चषक राज्यस्तरीय अश्वारोहण स्पर्धा सोमवारपासून\nमहापौर चषक राज्यस्तरीय अश्वारोहण स्पर्धा सोमवारपासून\nपुणे-स्टेट इक्वेस्ट्रीयन असोसिएशन व पुणे महानगरपालिकेतर्फे पुणे महापौर चषक राज्यस्तरीय अश्वारोहण स्पर्धेचे पुण्यामध्ये आयोजन करण्यात आले आहे. राज्यभरातील ९ संघातून १६० खेळाडू स्पर्धेसाठी पुण्यामध्ये दाखल झाले असून आज स्पर्धेची पूर्वतयारी व सराव करण्यात आला. दिग्विजय हॉर्स रायडिंग अॅकॅडमी, कात्रज आंबेगाव येथे दि.१९ फेब्रुवारी २०२० पर्यंत ही स्पर्धा सुरु राहणार आहे.\nस्टेट इक्वेस्ट्रीयन असोसिएशन व पुणे महानगरपाल��केतर्फे पुणे महापौर चषक राज्यस्तरीय अश्वारोहण स्पर्धेचे आयोजन पुण्यामध्ये करण्यात आले आहे. राज्यभरातील ९ संघातून १६० खेळाडू स्पर्धेसाठी पुण्यामध्ये दाखल झाले असून आज (दि. १६) पूर्वतयारी व सराव करण्यात आला. विविध भागांतील स्पर्धेक या स्पर्धेत सहभागी झाले आहेत वयोगटाप्रमाणे पाच गटांमध्ये ही स्पर्धा होणार आहे. अश्वारोहणातील ड्रसाज, शो-जंपिंग, टेंट पेगिंग आणि जिमखाना इव्हेंटस् अशा चार प्रकारांत ही स्पर्धा घेण्यात येणार आहे.\nसोमवार (दि. १७) रोजी या स्पर्धेचे उद्घाटन महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते होणार असून (दि.१९) फेब्रुवारी २०२० पर्यंत ही स्पर्धा सुरु राहणार आहे. विजेत्या संघाला पुणे महापौर चषक प्रदान करण्यात येणार आहे, तर ड्रसाज, शो-जंपिंग, टेंट पेगिंग प्रकारात विजेत्यांना रोख १ लाख रुपयांची पारितोषिके या निम्मिताने देण्यात येणार आहेत. राज्यातील विविध भागांतून स्पर्धक येणार असल्याने अश्वारोहणातील कौशल्य पाहण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे.\nहिंमत असेल तर आजच सरकार पाडा : ठाकरे\nमुरलीधर मोहोळ यांचा उद्या देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार\nपुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. शिवाय पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. http://mymarathi.net/ मालक-संपादक : शरद लोणकर *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/\nकोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने पुण्यात पाच भागात संचारबंदी\nपुण्यातील ससून रुग्णालयात तिघांचा करोनानं मृत्यू\nशोधून शोधून करावे लागेल कोरोनाशी दोन हाथ ..अन्यथा करेल तो आपला घात -आबा बागुल\nया न्यूज वेब पोर्टल पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालयअंतर्गत मान्य राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/image-story-796", "date_download": "2020-04-07T17:08:37Z", "digest": "sha1:7NE5ZK6JWLI7MGXBVEGHR4PJ2WADDQKI", "length": 3027, "nlines": 59, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "Gomantak | Goa News in Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 7 एप्रिल 2020 e-paper\nविद्यार्थ्यांनी बनविले शाडूच्या मातीपासून गणपती\nविद्यार्थ्यांनी बनविले शाडूच्या मातीपासून गणपती\nगुरुवार, 24 ऑगस्ट 2017\nपुणे - श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळ ट्रस्टच्या वतीने आयोजित शाडूच्या मातीपासून गणपती बनविण्यात आले.\nपुणे - श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळ ट्रस्टच्या वतीने आयोजित शाडूच्या मातीपासून गणपती बनविण्यात आले. या कार्यक्रमात 3083 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या कार्यक्रमाची गिनीज बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये नोंद होण्याची शक्यता आहे. (छायाचित्रे - गजेंद्र कळसकर)\n'सकाळ' माध्यम समूह विषयी..\n'सकाळ' माध्यम समूह विषयी..\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/search?search_api_views_fulltext=--%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF", "date_download": "2020-04-07T17:37:32Z", "digest": "sha1:MUVGJKP4RC2PYW67IS4BTF7GAS2D3F7D", "length": 14456, "nlines": 163, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "| Gomantak", "raw_content": "\nमंगळवार, 7 एप्रिल 2020 e-paper\nसर्व बातम्या (50) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (49) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nकाही सुखद (7) Apply काही सुखद filter\nसंपादकीय (4) Apply संपादकीय filter\nअर्थविश्व (2) Apply अर्थविश्व filter\nक्रीडा (1) Apply क्रीडा filter\nग्लोबल (1) Apply ग्लोबल filter\nसप्तरंग (1) Apply सप्तरंग filter\nमुख्यमंत्री (9) Apply मुख्यमंत्री filter\nप्रशासन (8) Apply प्रशासन filter\nविमानतळ (7) Apply विमानतळ filter\nपर्यटक (6) Apply पर्यटक filter\nरोजगार (6) Apply रोजगार filter\nउपक्रम (5) Apply उपक्रम filter\nपर्यटन (5) Apply पर्यटन filter\nव्यवसाय (5) Apply व्यवसाय filter\nडॉ. प्रमोद सावंत (4) Apply डॉ. प्रमोद सावंत filter\nनीती आयोग (4) Apply नीती आयोग filter\nप्रशिक्षण (4) Apply प्रशिक्षण filter\nबेरोजगार (4) Apply बेरोजगार filter\nमंत्रालय (4) Apply मंत्रालय filter\nविश्वजित राणे (4) Apply विश्वजित राणे filter\nव्यापार (4) Apply व्यापार filter\nअर्थसंकल्प (3) Apply अर्थसंकल्प filter\nउत्पन्न (3) Apply उत्पन्न filter\nकर्क���ोग (3) Apply कर्करोग filter\nडॉक्टर (3) Apply डॉक्टर filter\nमहाराष्ट्र (3) Apply महाराष्ट्र filter\nहवामान (3) Apply हवामान filter\nमूत्रपिंडाच्या आजाराने जगात सर्वाधिक मृत्यू : डॉ. लेंगडे\nपणजीः आंध्र प्रदेश आणि ओडिसाबरोबर गोव्यात मूत्रपिंडाच्या म्हणजेच किडनीच्या आजाराचे प्रमाण जास्त आहे. भारतातील विशेषत: किनारपट्टी...\nशिकारीच झाला शिकाऱ्याचा बळी, व्हावटी-सर्वण जंगलात घडली घटना\nडिचोली : ‘साळुंदर’ या रानटी प्राण्याच्या शिकारीवेळी झाडलेली बंदुकीची गोळी शरीरात घुसल्याने एका शिकाऱ्याचा बळी जाण्याची घटना घडली...\nविदेशी जहाजांवर ३१ मार्चपर्यंत बंदी, मुरगाव पोर्ट ट्रस्टचा निर्णय\nपणजीः जगभरात झालेल्या कोरोना व्हायरसच्या प्रादूर्भावामुळे मुरगाव बंदरात विदेशातून येणाऱ्या प्रवासी जहाजांवर ३१ मार्चपर्यंत बंदी...\nजगभराच्या तुलनेत धूम्रपानात १२ टक्के भारतीय\nपणजीः जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार तंबाखूमुळे जगभरात दरवर्षी ८ दशलक्ष लोकांचा मृत्यू होतो. या ८ दशलक्षांपैकी ७...\nकोरोनाचे आणखी दोन संशयित सापडले\nपणजी: देशात कोरोनाग्रस्त रुग्ण सापडल्याने भीतीचे सावट राज्यातही पसरले आहे. शनिवारी आणखी दोन कोरोना संशयित रुग्णांना गोवा वैद्यकीय...\nस्त्री : निरोगी आणि प्रगतीशील राष्ट्राचा कणा\nआमच्या या विकास गाथेचा एक महत्वाचा पैलू, \"महिलांचे बहुमूल्य योगदान\" हा आहे. महिलांनीच आमचा समाज आणि समाजाची घ्यायची काळजी याला एक...\nवैद्यकीय पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या जागा वाढल्या\nपणजी : गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील पदव्युत्तर पदविकांचे रुपांतर आता पदवीत करण्यात आले आहे. त्यामुळे वैद्यकीय पदव्युत्तर पदवी...\nपणजी बाजारपेठेत अन्न आणि औषध प्रशासन खात्याची धाड\nपणजी : अन्न आणि औैषध प्रशासनाने (एफडीए) शनिवारी पणजी महानगरपालिकेच्या मदतीने पणजी बाजारपेठेत झापा टाकून रासायनिक प्रक्रियेच्या...\nनवी दिशा : 'पोकेमॉन गो' या गेम ने काही काळापूर्वी संपूर्ण जगाला भुरळ घातली होती. जगाला याचं एवढं का वेड लागलं होत, याची अनेक...\nकोरोनासाठी आरोग्यमंत्र्यांनी घेतली खास बैठक\nपणजी : राज्यात चीनमधून येणाऱ्या पर्यटकांवर बंदी घालण्यात आली आहे.कोरोना व्हायरसचा प्रसार राज्यात होऊ नये म्हणून शक्य ते...\nयशस्वी आयुष्यसाठी हे ८ मंत्र वापरा.\nपणजी : प्रत्येक क्षण आनंदा���े जगायला हवा. याची जाणीव देऊन ब्रह्मकुमारी सरिता राठी यांनी श्रेष्ठ कर्मांचा समुच्चय करणे, सहनशक्ती...\nरोगप्रतिकार शक्ती हि हवीच कारण \nफातोर्डा : जागतिक आरोग्य संस्थेने कोरोना विषाणूवर उपाय शोधण्यासाठी शर्थिचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांचे वैज्ञानिक या कामात...\nतुम्हालाही सतत चक्कर येतात का \nआरोग्यायण : बी.पी.पी.व्ही. हा व्हेस्टिब्युलर सीस्टमचा एक साधारण आजार आहे; पण, लोकांना याबद्दल खूपच कमी माहिती असल्याचे दिसून येते...\nदेशाचे वेगळेपण टिकवून ठेवण्यासाठी अध्यात्माचा प्रसार व्हावा\nपणजी : संपूर्ण जग भारताकडे एक आध्यात्मिक शक्ती असलेले राष्ट्र म्हणून पाहत आहे. देशाचे हे वेगळेपण टिकवून ठेवण्यासाठी देशाच्या भावी...\nपणजी : उत्तर व दक्षिण गोवा जिल्हा पंचायतींसाठी पुढील महिन्यात मतदान होणार आहे. उमेदवारीसाठी इच्छुकांची भाऊगर्दी उसळली आहे. पण,...\nऋतू बदलतान होणारी सर्दी\nआरोग्यायण : ऋतू बदलाच्यावेळी सामन्यतः सर्वांनाच सर्दीच्या त्रासाला समोरे जावे लागते. विशेषतः लहानमुलांना हा त्रास मोठ्या प्रमाणात...\nपणजी : विद्यापीठ आरक्षण धोरणाची डायोसशन संस्थेच्या महाविद्यालयांना पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी गोवा सरकारने सक्ती केल्याप्रकऱणी...\nजनतेचे आरोग्य महत्वाचे :आरोग्यमंत्री विश्वजित राणे\nम्हापसा : गोव्यात हल्ली कृत्रिम पद्धतीने फळे पिकवून विक्री केली जाते. असे प्रकार लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हानीकारक असल्याने...\nविहिरीत कर्करोगाला कारणीभूत ठरणाऱ्या जीवाणूंचे अंश\nनावेली : कोंब आणि बोर्डा भागातील सुमारे २० विहिरींच्या पाण्यात कॉलिफार्म नामक कर्करोगाला कारणीभूत ठरणाऱ्या जीवाणूंचे अंश आढळून...\nभाजपची कसोटी, विरोधकांची सत्वपरीक्षा\nपणजी : जिल्हा पंचायतींसाठी अखेर निवडणूक जाहीर झाली. २२ मार्च रोजी होणाऱ्या या निवडणुकीत भाजपची सरशी होणार की विरोधकांना संधी...\n'सकाळ' माध्यम समूह विषयी..\n'सकाळ' माध्यम समूह विषयी..\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.pandharpurlive.com/2020/03/Maharashtra-Nagarparishad-Karmachari-News.html", "date_download": "2020-04-07T16:04:52Z", "digest": "sha1:WJR6SKJCEGDST45CTZNIXO342CTAUOL7", "length": 18137, "nlines": 88, "source_domain": "www.pandharpurlive.com", "title": "गुढीपाडव्या दिवशीच नगरपरिषद कर्मचारी करणार 'बोंबाबोंब आंदोलन' - Pandharpur Live", "raw_content": "\nपंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल\nगुढीपाडव्या दिवशीच नगरपरिषद कर्मचारी करणार 'बोंबाबोंब आंदोलन'\nमहाराष्ट्रातील नगरपरिषद कर्मचा-यांच्या वेतनाच्या अनुदानाची रक्कम नगरपरिषदांना वेळेवर न दिली गेल्याने ऐन गुढीपाडव्याच्या दिवशी वेतनासाठी नगरपरिषद कर्मचा-यांना शिमगा करण्याची वेळ आल्याने त्यासाठी राज्याचे अध्यक्ष डॉ.डी.एल.कराड, राज्याचे जनरल सेक्रेटरी सुनिल वाळुजकर, पुणे विभागाचे अध्यक्ष प्रा.ए.बी.पाटील यांच्या नेतृत्वाखाली दि.२० मार्च २०२० पासुन राज्यभर बोंबाबोंब आंदोलन करण्यात येणार आहे.\nमहाराष्ट्र शासनाने नगरपरिषद कर्मचा-यांना कर्मचा-यांचे वेतन प्रत्येक महिन्याच्या १ तारखेला करणे अपेक्षित आहे. परंतु शासनाकडुन नगरपरिषद कर्मचा-यांच्या वेतनासाठी सहा.वेतन अनुदानाची रक्कम नगरपरिषदांना न दिल्याने व कर्मचा-यांचे वेतन न झाल्याने कर्मचा-यांना ऐन मकर संक्रांतीच्या दिवशी बोंबाबोंब आंदोलन करण्याची वेळ आली आहे.\nयाबाबत राज्याचे जनरल सेक्रेटरी सुनिल वाळुजकर यांनी सांगितले की, यापुर्वी नगरपरिषदेच्या फंडातुन कर्मचा-यांचे वेतन वेळेवर अदा केले जायचे परंतु शासनाने नगरपरिषदेचे उत्पन्न असलेले जकात कर बंद करुन नगरपरिषद कर्मचा-यांच्या होणा-या वेतनाची रक्कम शासनाकडुन अदा केली जात होती. त्यासाठी शासन सहाय्यक अनुदान म्हणुन वेतन व सेवानिवृत्ती वेतनाची रक्कम मा.आयुक्त तथा संचालक नगरपरिषद संचालनालय वरळी मुंबई यांच्याकडे वर्ग करते व सदरची रक्कम सदर संचालनालय महाराष्ट्रातील सर्व नगरपरिषदांना वितरीत करते. परंतु गेल्या २-३ वर्षांपासुन सहाय्यक वेतन अनुदानाची रक्कम शासनाकडुन नगरपरिषदांना वेळेवर न मिळाल्याने महाराष्ट्रातील नगरपरिषद कर्मचा-यांना दोन ते तीन महिने वेतनापासुन वंचित रहावे लागते व नगरपरिषदांचे सुद्धा उत्पन्न कमी असल्याने कर्मचा-यांचे वेतन करण्यास नगरपरिषद असमर्थ ठरते. इतर शासकीय कर्मचारी व जिल्हा परिषदेसह सर्व कमचा-यांचे वेतन १ तारखेला अदा केले जाते. मात्र नगरपरिषद कर्मचा-यांना प्रत्येक महिन्याच्या २० ते २५ तारखेपर्यंत वेतनाची वाट पहावी लागते. म्हणुन गुढीपाडव्यासारखा सण जवळ आलेला असतानासुद्धा शासनाकडुन सहाय्यक वेतन अनुदानाची रक्कम न मिळाल्याने वेतनासाठी बोंबाबोंब आंदोलन करण्याची वेळ कर्मचा-यावर आली आहे.\nत्यामुळे येत्या १९ तारखेपर्यंत सहाय्यक वेतन अनुदानाची रक्कम शासनाकडुन न मिळाल्यास दि.२० मार्च २०२० पासुन वेतन होईपर्यंत दररोज सकाळी ११ वाजता महाराष्ट्रातील प्रत्येक नगरपरिषदे समोर बोंबाबोंब आंदोलन करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य नगरपरिषद कर्मचारी समन्वय समितीने घेतला आहे. तसेच गेल्या दोन वर्षांपासुन सहाय्यक वेतन अनुदानाची पुर्ण रक्कम न देता अपु-या प्रमाणात नगरपरिषदांना दिलेली आहे. ती फरकाची रक्कम त्वरीत नगरपरिषदांना मिळावी. तसेच शासनाने नगरपरिषद कर्मचा-यांना दि.१-१-२०१६ पासुन ७ वा वेतन लागु केला असुन मागील दि.१-१-२०१६ ते दि.३१-०८-२०१९ या कालावधीतील थकबाकी रक्कम सन २०१९-२० पासुन पुढील ५ वर्षांत पंचवार्षीक हप्त्यात देण्यास मान्यता दिलेली आहे. तरी सदर थकबाकी फरकाची रक्कम शासनाकडुन सहाय्यक अनुदानाच्या फरका पोटी अदा करावी व यापुढे नगरपरिषद कर्मचा-यांचे सहाय्यक वेतन अनुदानाची रक्कम प्रत्येक महिन्याच्या १ तारखेला नगरपरिषदेच्या खात्यावर जमा न झाल्यास प्रत्येक महिन्याच्या ५ तारखेपासुन दररोज सकाळी ११ वाजता महाराष्ट्रातील सर्व नगरपरिषदां समोर निदर्शने करुन बोंबोबोंब आंदोलन करण्याचा निर्णय समन्वय समितीने घेतल्याचे राज्याचे जनरल सेक्रेटरी सुनिल वाळुजकर यांनी सागंतिले.\nश्री. भगवान गणपतराव वानखेडे (मुख्य संपादक)(सोशल मिडीया महामित्र, महाराष्ट्र शासन)(सोलापूर जिल्हाध्यक्ष- पत्रकार संरक्षण समिती) मोबाईल- 8149624977 Whatsup- 8308838111 .\nसंतापजनक... पोटच्या मुलींवरच प्राचार्य असलेल्या बापाने केला बलात्कार\nपंढरपूर लाईव्ह ऑनलाईन- बापलेकींच्या नात्याला काळीमा फासणारी संतापजनक घटना बीड जिल्ह्यात घडल्याचे समोर आले आहे. प्राचार्य असलेल्या बापा...\nपुणे विभागात आज सायंकाळपर्यंत ८५ पॉझिटिव्ह रूग्ण... स्थलांतरित मजुरांसाठी प्रशासनातर्फे ९७ तर साखर कारखान्यामार्फत ५४२ कॅम्प सुरू -विभागीय आयुक्त डॉ.दिपक म्हैसकर\nपंढरपूर Live - 1) पुणे विभागामध्ये पुणे शहरामध्ये कोरोना सांसर्गिक रुग्णसंख्येमध्ये आज दि. 02/04/2020 ( दुपारी 2.00 वाजेपर्यत सद्यस्थिती...\nधारदार शस्त्राने वार करत भावानेच केला भावाच्या हत्येचा प्रयत्न... पंढरपूर तालुक्यातील खळबळजनक घटना\nपंढरपूर लाईव्ह- पंढरपूर तालुक्यातील विटे येथे भावानेच भावाच्या पोटाव��� धाारदार शस्त्राने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजन...\nसंचारबंदीचे उल्लंघन करणार्यांवर पंढरपूर तालुका पोलिसांनी उगारला दंडुका... कासेगावात पकडला 31 हजारांचा गुटखा व तंबाखुजन्य पदार्थ...\nतालुक्यातील अनेकांवर विविध गुन्हे दाखल पंढरपूर लाईव्ह- राज्यात संचारबंदी लागू असतानाही या संचारबंदीचे उल्लंघन करणार्या अनेकांवर पं...\nआता शाळांनाही करा पाच दिवसांचा आठवडा- सुप्रिया सुळे\nपंढरपूर लाईव्ह ऑनलाईन- राज्यातील शासकीय कार्यालयासाठी पाच दिवसांचा आठवडा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याप्रमाणे शाळांनाही पाच दि...\nमुलांना जीवे मारण्याची धमकी देत विवाहीत महिलेवर वारंवार बलात्कार... पंढरपूर तालुक्यातील निंदणीय घटना\nपंढरपूर लाईव्ह वृत्त- पंढरपूर तालुक्यातील शिरढोण येथील एका पारधी समाजातील महिलेचा पती जेलमध्ये असताना सदर महिलेस, \"तुझ्या मुलांना ...\nखळबळजनक-पंढरपूर तालुक्यातील चळे येथे वीज महावितरणच्या कर्मचा-याला कोयत्याने मारहाण\nPandharpur Live : पंढरपूर तालुक्यातील चळे येथे आकडे टाकुन होणारी वीज चोरी थांबणा-या वीज महावितरणच्या कर्मचा-याला कोयता, काठी व दगडाने ...\nगुरसाळे बंधा-यावर सेल्फी काढताना २ मुलं नदीपात्रात पडली... वाहुन गेलेल्या दोघांचा शोध सुरू\nपंढरपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील भीमा नदीवरील गुरसाळे बंधारा वरून दोन मुले सेल्फी काढण्याच्या नादात चंद्रभागा नदीमध्ये पडून वाहून ...\nपंढरपूर Live- पंढरपूर मंगळवेढा मतदार संघ निकाल अपडेट्स\nपंढरपूर लाईव्ह- पंढरपूर मंगळवेढा विधानसभा निवडणूक मतमोजणी निकाल- तिसऱ्या फेरीअखेर भारतनाना भालके 3160 मतांनी आघाडीवर ४ थी फेरी सुरु ...\nआता शाळांनाही करा पाच दिवसांचा आठवडा- सुप्रिया सुळे\nपंढरपूर लाईव्ह ऑनलाईन- राज्यातील शासकीय कार्यालयासाठी पाच दिवसांचा आठवडा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याप्रमाणे शाळांनाही पाच दि...\nमुलांना जीवे मारण्याची धमकी देत विवाहीत महिलेवर वारंवार बलात्कार... पंढरपूर तालुक्यातील निंदणीय घटना\nपंढरपूर लाईव्ह वृत्त- पंढरपूर तालुक्यातील शिरढोण येथील एका पारधी समाजातील महिलेचा पती जेलमध्ये असताना सदर महिलेस, \"तुझ्या मुलांना ...\nखळबळजनक-पंढरपूर तालुक्यातील चळे येथे वीज महावितरणच्या कर्मचा-याला कोयत्याने मारहाण\nPandharpur Live : पंढरपूर तालुक्याती��� चळे येथे आकडे टाकुन होणारी वीज चोरी थांबणा-या वीज महावितरणच्या कर्मचा-याला कोयता, काठी व दगडाने ...\nगुरसाळे बंधा-यावर सेल्फी काढताना २ मुलं नदीपात्रात पडली... वाहुन गेलेल्या दोघांचा शोध सुरू\nपंढरपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील भीमा नदीवरील गुरसाळे बंधारा वरून दोन मुले सेल्फी काढण्याच्या नादात चंद्रभागा नदीमध्ये पडून वाहून ...\nश्री. भगवान गणपतराव वानखेडे (मुख्य संपादक) (सोशल मिडीया महामित्र, महाराष्ट्र शासन) (सोलापूर जिल्हाध्यक्ष- पत्रकार संरक्षण समिती) मोबाईल- 8149624977 Whatsup- 8308838111 श्री.विजयकुमार गायकवाड (उपसंपादक) मोबाईल-7083980165 मुख्य कार्यालय- शिवयोगी मंगल कार्यालय, देशमुख पेट्रोल पंपामागे, लिंक रोड, श्रीक्षेत्र पंढरपूर, जि.सोलापूर (महाराष्ट्र) ४१३३०४ ई-मेल- livepandharpur@gmail.com Site maintain support By Umesh Tonpe Call 8007773888\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://thinkmaharashtra.com/node/834", "date_download": "2020-04-07T17:07:14Z", "digest": "sha1:4PBJG3MPMSICYVJOHF6LLB3SFLPCWCE7", "length": 18331, "nlines": 119, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "संयुक्त महाराष्ट्र सभा | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nप्रस्ताव : मराठी भाषा बोलणा-या सर्व सलग प्रदेशाकरता म्हणजे ‘संयुक्त महाराष्ट्रा’करता अधिकारवाणीने बोलू शकेल अशी एकही संस्था सध्या अस्तित्वात नाही. निरनिराळ्या राजवटींमध्ये संयुक्त महाराष्ट्राचा प्रदेश विभागला गेल्यामुळे उपरीनिर्दिष्ट संस्थेसारख्या मध्यवर्ती संस्थेची स्थापना अद्याप होऊ शकली नाही असे दिसते. तथापी यापुढील काळ निराळा असल्यामुळे व विशेषत: भावी हिंदी फेडरेशनचा भाषावार प्रांतरचना हाच पाया मुख्यत: राहणार असल्यामुळे संयुक्त महाराष्ट्राकरता अधिकारवाणीने बोलू शकणार्या, स्थिर पायावरील मध्यवर्ती संस्थेची जरुरी आहे.\nप्रस्ताव : मराठी भाषा बोलणा-या सर्व सलग प्रदेशाकरता म्हणजे ‘संयुक्त महाराष्ट्रा’करता अधिकारवाणीने बोलू शकेल अशी एकही संस्था सध्या अस्तित्वात नाही. निरनिराळ्या राजवटींमध्ये संयुक्त महाराष्ट्राचा प्रदेश विभागला गेल्यामुळे उपरीनिर्दिष्ट संस्थेसारख्या मध्यवर्ती संस्थेची स्थापना अद्याप होऊ शकली नाही असे दिसते. तथापी यापुढील काळ निराळा असल्यामुळे व विशेषत: भावी हिंदी फेडरेशनचा भाषावार प्रांतरचना हाच पाया मुख्यत: राहणार असल्यामुळे संयुक्त महाराष्ट्राकरता अधिकारवाणीने बोलू शकणा-या, स्थिर पायावरील म���्यवर्ती संस्थेची जरुरी आहे. विशेषत: , ‘आंध्र महासभा,’ ‘कर्नाटक एकीकरण लीग’ अशांसारख्या आपापल्या मध्यवर्ती संस्था उभारून निरनिराळ्या राजवटींत विखुरलेले ‘आंध्र’ व ‘कर्नाटक’ यांच्यासारखे शेजारचे प्रांत आपापली प्रांतसंघटनेची पूर्वतयारी उत्साहाने व यशस्वी रीतीने करत असताना ‘संयुक्त महाराष्ट्रा’ने मागे पडणे इष्ट नव्हे आणि याच हेतूने आम्ही ‘संयुक्त महाराष्ट्र सभे’ची स्थिर पायावर संस्थापना करण्याचा उपक्रम हाती घेतला असून या कामी शक्य ते साहाय्य देण्याबद्दल सर्व महाराष्ट्रीयांना सविनय विनंती करत आहोत :\nयोजना : संयुक्त महाराष्ट्राच्या नैसर्गिक व सांप्रतच्या राजकीय परिस्थितीचा विचार केला तर त्याचे १. महाविदर्भ, २. मराठवाडा, ३. देश, ४. कोकण व ५. मुंबई शहर असे पाच स्वतंत्र भाग पडतात. या पाच विभागांत, त्यांचे स्थानिक वैशिष्ट्य शक्य तेवढे कायम ठेवून ‘संयुक्त महाराष्ट्रा’ चा एकसूत्रीपणा वाढवणारी कार्ये (उदाहरणार्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी, संयुक्त महाराष्ट्राची आर्थिक व औद्योगिक पाहणी, संयुक्त महाराष्ट्र परिषद, इत्यादी इत्यादी) करणे व या पाची विभागांत स्नेहसंबंध संवर्धित करून भावी फेडरेशनमध्ये सर्वांचा एक मध्यवर्ती घटक कोणत्या पद्धतीने करावा त्याची योजना मुक्रर करणे इत्यादी इत्यादी उद्देशांनी संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना व संवर्धन करण्याचे आम्ही योजले आहे.\nधोरण : या सभेचे धोरण सर्वसंग्राहक स्वरूपाचे राहणार असून हिंदी राजकारणातील विविध पंथांच्या महाराष्ट्रीयांनी सभेच्या कामी भाग घेण्याला कोणताही प्रत्यवाय येणार नाही. तसेच कोणत्याही संस्थेच्या आघाडीवरील राजकारणामध्ये अगर पक्षसंघटनेमध्ये सभा भाग घेणार नाही. तथापी सभेच्या विविध चळवळी करताना कोणती तरी सामान्य राजकीय व आर्थिक दृष्टी अंगीकारणे भागच असल्यामुळे साधारणपणे इंग्लंडातील मजूर पक्षाच्या धोरणांतून प्रतीत होणारी समाजवादी दृष्टी ‘सभा’ आपल्या सर्व कारभारात ठेवील.\nवैशिष्टय : या संस्थेचे भिक्षा ऊर्फ ‘झोळी’ हे, इतर संस्थांप्रमाणे एका ठरावीक योगक्षेम साधन राहीलच. परंतु त्याशिवाय संस्थेच्या मालकीचे अगर संस्थेच्या चालकत्वाखाली क्रमाक्रमाने निरनिराळे उद्योगधंदे उभारून त्यांतून निष्पन्न होणार्या फायद्यावरही संस्था आपला योगक्षेम अवलंब��न ठेवील. ‘सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटी अगर’ ‘अनाथ विद्यार्थिगृह, पुणे’ यांनी चालवलेले छापखान्यांचे धंदे आणि नगर व पुणे येथील आयुर्वेद शिक्षण संस्थांनी चालवलेले औषधी शाळांचे धंदे आपल्यापुढे प्रत्यक्ष आहेतच. तेव्हा स्वत:करता ज्या आत्मीयतेने आपण खपतो त्या आत्मीयतेने सार्वजनिक संस्थांकरता खपणा-या नि:स्वार्थी आणि लायक कार्यकर्त्यांची वाण महाराष्ट्रात तरी मुळीच पडणार नाही. प्रश्न आहे तो फक्त सामग्रीच्या जुळणीचा आणि तज्ज्ञ मार्गदर्शकत्वाचा. पैकी पहिली ‘संयुक्त महाराष्ट्र सभे’च्या संघटनेने साधणार असून दुसरीची ‘सभे’ला त्या त्या धंद्यातील तज्ज्ञांकडून हक्काने अपेक्षा करता येईल. ट्रेड युनियन्स स्थापन करून समाजवाद सिद्ध करण्याचा जसा एक राजमार्ग आहे तसाच नियमित नफ्याच्या तत्त्वावर भांडवलाची व नियमित वेतनावर तज्ज्ञांची उभारणी करून सार्वजनिक संस्थेच्या चालकत्वाखाली निरनिराळे उद्योग यशस्वी करुन दाखवणे हाही समाजवाद-सिद्धीचा दुसरा राजमार्ग म्हटला गेला पाहिजे. हा दुसरा मार्ग संयुक्त महाराष्ट्र सभेच्या योगक्षेमाकरता शक्य होईल तसतसा जरूर चोखाळण्यात येईल.\nया कामी महाराष्ट्रातील सर्व पक्षांच्या पुढा-यांची सहानुभूती आम्ही मिळवत असून आमच्या अंगीकृत कार्यासाठी महाराष्ट्रीयांनी आम्हाला शक्य ती मदत करावी अशी पुन्हा एकदा विनंती करून हे विनंतिपत्र संपवतो.\n०१. दा.वि.गोखले... बी.ए. एलएल. बी., पुणे\n०२. ग.त्र्यं. माडखोलकर ... उपसंपादक, महाराष्ट्र, नागपूर\n०३. शं.न. आगाशे.. कॉमनवेल्थ चीफ एजंट, नागपूर\n०४. डॉ. शिवाजीराव पटवर्धन ... अमरावती\n०५. श्री. शं.नवरे... संपादक, प्रभात, मुंबई\n०६. दि.वा दिवेकर... एम.ए., पुणे\n०७. रा.न.अभ्यंकर... बी.ए. एलएल.बी., पुणे\n०८. पा.र. अंबिके.. संपादक, महाराष्ट्र परिचय, पुणे\n०९. त्र्यं. वि. पर्वते .. उपसंपादक, बॉम्बे क्रॉनिकल, मुंबई\n१०. मा. दि. जोशी... संपादक, बलवंत, रत्नागिरी\n११. सु.मे.बुटाला... बी.ए. एलएल. बी. वकील. महाड\n१२. ग. वि. पटवर्धन ... मुंबई (कार्यवाह)\nसभासद, प्रोव्हिजनल कमिटी – संयुक्त महाराष्ट्र सभा. पत्रव्यवहाराचा पत्ता : ग. वि. पटवर्धन, कार्यवाह प्रो. कमिटी, युसुफ बिल्डिंग, फोर्ट, मुंबई.\n( अंतर्नाद , जून २०१० वरून )\nदिनकर गांगल हे 'थिंक महाराष्ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्य संपादक. ते मूलतः पत्रकार आहेत. त्यांनी पुण्यातील सकाळ, ��ेसरी आणि मुंबईतील महाराष्ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय (थॉम्सन फाउंडेशन) पाठ्यवृत्ती मिळाली आहे. त्याआधारे त्यांनी देश विदेशात प्रवास केला.\nलेखक: दिनकर गांगल Dinkar Gangal\nलेखक: दिनकर गांगल Dinkar Gangal\nमराठी न्यूनगंडांतर अर्थात रडीचा डाव\nलेखक: दिनकर गांगल Dinkar Gangal\nलेखक: दिनकर गांगल Dinkar Gangal\nलेखक: दिनकर गांगल Dinkar Gangal\nसंदर्भ: संयुक्त महाराष्ट्र चळवळ\nसंयुक्त महाराष्ट्र समितीत काँग्रेस नेते\nसंदर्भ: संयुक्त महाराष्ट्र चळवळ\nसंदर्भ: संयुक्त महाराष्ट्र चळवळ\nबॅ. मु. रा. जयकर आणि संयुक्त महाराष्ट्र\nसंदर्भ: संयुक्त महाराष्ट्र चळवळ\nसंदर्भ: संयुक्त महाराष्ट्र चळवळ\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B6%E0%A4%BE/", "date_download": "2020-04-07T16:15:55Z", "digest": "sha1:EJKCALAJPCJDX46GCMA4YXHDKRCN7OPR", "length": 8781, "nlines": 134, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "मुख्यमंत्री जिल्ह्यात मात्र शासकीय कर्मचारी कार्यालयातून गायब ! | Janshakti Newspaper", "raw_content": "\nकोरोना संशयित म्हणून 15 नवीन रुग्ण दाखल\nनवापूर शहरातील लोकांना गृहोपयोगी साहित्याचे वाटप\nप्रेरणादायी : बहीण भाऊंनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दिला १४ हजाराचा मदतनिधी\nमाजी आ. साहेबराव पाटलांकडून ६५ कुटूंब दत्तक\nशासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील २५ कर्मचार्यांना शो-कॉज\nनगरसेवक धिरज सोनवणे यांच्याकडून गरजूंना किराणा वाटप\nअटी न ठेवता सर्वांनाच सरसकट स्वस्त धान्य द्या\nरावेर लोकसभा मतदारसंघात खासदारांच्या स्वखर्चाने गरजूंना जेवण\nएरंडोल नगरपालिकेतर्फे सॅनिटायझर्सची फवारणी\nकोरोना संशयित म्हणून 15 नवीन रुग्ण दाखल\nनवापूर शहरातील लोकांना गृहोपयोगी साहित्याचे वाटप\nप्रेरणादायी : बहीण भाऊंनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दिला १४ हजाराचा मदतनिधी\nमाजी आ. साहेबराव पाटलांकडून ६५ कुटूंब दत्तक\nशासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील २५ कर्मचार्यां���ा शो-कॉज\nनगरसेवक धिरज सोनवणे यांच्याकडून गरजूंना किराणा वाटप\nअटी न ठेवता सर्वांनाच सरसकट स्वस्त धान्य द्या\nरावेर लोकसभा मतदारसंघात खासदारांच्या स्वखर्चाने गरजूंना जेवण\nएरंडोल नगरपालिकेतर्फे सॅनिटायझर्सची फवारणी\nमुख्यमंत्री जिल्ह्यात मात्र शासकीय कर्मचारी कार्यालयातून गायब \nin खान्देश, जळगाव, ठळक बातम्या\nरावेर : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जिल्हा दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे शासकीय शासकीय कर्मचारी, अधिकाऱ्यांना कार्यालयात थांबणे आवश्यक होते. मात्र चित्र वेगळेच दिसत आहे. मुख्यमंत्री जिल्हा दौऱ्यावर असताना रावेर तालुक्यातील प्रमुख कार्यालयातून शासकीय अधिकारी व कर्मचारी गायब असल्याचे दिसून येत आहे. मुख्यमंत्री शेजारील मुक्ताईनगर तालुक्यात आहे याचे भान शासकीय कर्मचाऱ्यांना नसल्याचे दिसते. पंचायत समिती, सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंधारन विभाग, कृषी विभाग, एकात्मक बालविकास विभाग, गट शिक्षण विभाग, आदी कार्यालयांमध्ये जाऊन दैनिक जनशक्तीच्या प्रतिनिधींनी प्रत्यक्ष पाहणी केली असता, कार्यालयात सन्नाटा असल्याचे दिसून आले. दुसरीकडे महसूल विभाग, पोलिस प्रशासन, वन विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कर्मचारी अधिकारी कार्यालयात होते.\nराज्य शासनाने नुकतेच शासकीय कर्मचा-यांसाठी पाच दिवसाचा आठवडा करण्याचा निर्णय घेतला आहे.\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे,राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह डझनभर मंत्री जिल्हात असताना शासकीय अधिकारी, कर्मचारी बिनधास्त कार्यालयातून गायब आहेत.\nशेतकऱ्यांना कर्जाच्या विळख्यातून काढणार; जळगावात मुख्यमंत्र्यांचे आश्वासन \nअर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी मोदी सरकारकडे धोरणे नाहीत; चोपड्यात शरद पवारांचे आरोप \nकोरोना संशयित म्हणून 15 नवीन रुग्ण दाखल\nनवापूर शहरातील लोकांना गृहोपयोगी साहित्याचे वाटप\nअर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी मोदी सरकारकडे धोरणे नाहीत; चोपड्यात शरद पवारांचे आरोप \nभाजपला दिल्लीत वादग्रस्त वक्तव्य भोवले; भाजप अध्यक्षांनी बजावले समन्स \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://bigul.co.in/category/%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C/", "date_download": "2020-04-07T17:27:30Z", "digest": "sha1:IY22XWHQY2GVZFTYLCJKD6OZUFCLUPFM", "length": 9672, "nlines": 170, "source_domain": "bigul.co.in", "title": "समाज – बिगुल", "raw_content": "\nकरो��ा.. लढाईआधी समजून घ्या\nहा देश तुमच्या बापाचा नाही \nकिल्ल्यांवरच्या प्रत्येक दगडाला इतिहास\nby डॉ. जितेंद्र आव्हाड\nमहाराष्ट्रातील किल्ल्यांच्या बाजारीकरणाला माझा विरोध अनाठायी आहे, आक्रस्ताळी आहे, असा आरोप सध्या माझ्यावर केला जातो आहे. इतिहासाच्या बाजारीकरणाला, संस्कृतीच्या बाजारीकरणाला...\nचळवळींचा हिमालय @ 90\nमोहन पाटील 'अजूनही जिद्द हरलो नाही… यश, अपयश किती याचा विचार केला नाही. कोणत्याही कारणाने नाउमेद झालो नाही आणि यापुढेही...\nनागनाथअण्णांच्या सानिध्यातले मंतरलेले दिवस\nसादिक खाटीक आटपाडी तालुक्याचे शिल्पकार कै. बाबासाहेब देशमुख, माजी आमदार आण्णासाहेब लेंगरे यांच्या कार्यकाळात आणि नंतरच्या काही वर्षात तालुक्यात अनेक...\nजिंदादिल जॉर्ज आणि त्यांची जीप\nजिथं माणूस जिवंत माणसाला विचारत नाही, विचारपूस करत नाही, बरं वाईट विचारत नाही तिथं जीव नसलेल्या निर्जीव गोष्टीत कोण कशाला...\n\"आर्टिकल -१५\" हा हिंदी चित्रपट म्हणजे इथल्या जात्यंध व धर्मांध व्यवस्थेवर अतिशय रोखठोक भाष्य करणारा आणि माणसाचं माणूसपण नाकारणाऱ्या या...\nजून महिना संपला तरी पुरेशा सरासरीने पाऊस सर्वत्र पडलेला दिसत नाही. महाराष्ट्रासह देशाच्या अनेक भागात गंभीर पाणीबाणी उद्भवली आहे. देशभरातील...\nजाळीमंदी पिकली करवंदं म्हणत पंख्याखाली बसून एकेक करवंद तोंडात टाकायला मजा येते, पण जाळीत घुसून..नेमकं करवंद हेरून..काट्यातनं हात सारत सारत...\nसंत साहित्य, लोक परंपरा आणि आख्यायिका तसेच लोकगीतांमधून हजारो वर्षापासून विठोबा आणि पंढरीचे महात्म्य वर्णिले जाते. दक्षिण भारतात विठ्ठलाचं स्थान...\nराम जन्मला गं सखे…\nby विनोद श्रा. पंचभाई, पुणे\n\"लळा जिव्हाळा शब्दच खोटे मासा माशा खाई कुणी कुणाचे नाही राजा कुणी कुणाचे नाही कुणी कुणाचे नाही राजा कुणी कुणाचे नाही\" यासारखी अतिशय अर्थपूर्ण, भावपूर्ण आणि अजरामर...\nअनंत दीक्षित \"या झाडावर उतरला एक राखडरंगी पक्षी अस्तित्वाची उसवित बसला निळी जांभळी नक्षी झाडावरती आले उत्सव, कळीकळीवर गर्भ नवे तरी...\nby अनुवाद: डॉ. राजेश पुसाळकर\nकार्यमूल्यांबाबतच्या दृष्टिकोनांतील फरक दाखवणाऱ्या एका जर्मन कथेचा हा अनुवाद...\nअसगर वजाहत यांच्या कथा\nकृष्णा: मानवी संस्कृतीचा समृद्ध प्रवाह\nन्याय वेळेवर मिळणे कधी सुरू होणार\nरडणारा कावळा अर्थात पुरुषाचे एकटेपण\nनाणार रिफायनरी: पिक्चर अभी बाकी है…\nप्रो कबड्डी – एक जमलेली खिचडी\nकरोना.. लढाईआधी समजून घ्या\nसंकलन : डॉ संजय लाखेपाटील १. प्रोटीन म्हणजे काय खूप सारे अमिनो ऍसिड एकत्र येऊन जेव्हा हायड्रोजन बॉण्डने (H-H) जोडले...\nघराशेजारील मंटो, की आमचे तात्या\nशिवराज आप्पासाहेब काटकर सआदत हसन मंटो…. वसंत केशव पाटील…. जरा जवळचं काहीतरी वाटतं ना वाटणारच…. मंटो बद्दल माहिती असलेल्या किंवा...\nनंदू गुरव नावात वसंत असला म्हणजे माणूस सदाबहार, हसराखेळता, मोकळाढाकळा असतोच असं नाही. तो बाभळीसारखा पण असतो. काटेरी, खरबडीत. वसंत...\n‘राज’कीय पश्चातापाचे अटळ भविष्य\nअमेय तिरोडकर राज ठाकरेंचं भाषण ऐकलं. लाईव्ह ऐकायला वेळ मिळाला नाही म्हणून रात्री उशिरा ऐकलं. एक चांगला नेता, योग्य आणि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mymarathi.net/local-pune/dm-4/", "date_download": "2020-04-07T16:05:09Z", "digest": "sha1:NTHMENJF4J3NYMBIVZLEJ6KNBCBHPTKT", "length": 8869, "nlines": 59, "source_domain": "mymarathi.net", "title": "फुले पगडी घालून गृहमंत्र्यांचे दीपक मानकरांनी केले पुण्यात स्वागत - My Marathi", "raw_content": "\nकोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने पुण्यात पाच भागात संचारबंदी\nट्रम्प यांनी धमकावल्याच्या अवघ्या 6 तासांत भारताने हायड्रॉक्सीक्लोरोक्विन निर्यात बंदी केली शिथील इतरांना देणार,पण देशाला प्रथम प्राधान्य\nपुण्यातील ससून रुग्णालयात तिघांचा करोनानं मृत्यू\nकरोनाशी लढण्यासाठी अरविंद केजरीवाल यांचा मोठा 5T प्लान (व्हिडीओ)\nशोधून शोधून करावे लागेल कोरोनाशी दोन हाथ ..अन्यथा करेल तो आपला घात -आबा बागुल\nपंतप्रधान सहाय्यता निधीला विजय पुसाळकर यांची १ कोटी रुपयांची मदत\nलायन्स क्लबकडून २ लाख ५१ हजारची मुख्यमंत्री सहायता निधीस मदत\nकोरोनाशी सामना – सील केलेल्या भागाचा उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या बैठकीतआढावा (व्हिडीओ)\nरेल्वेचे डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी दररोज 1000 PPE किट्सची निर्मिती\nबँक ऑफ बडोदाने महिला एसएचजी, शेतकरी यांच्यासाठी पुढे केला आर्थिक मदतीचा हात\nHome Local Pune फुले पगडी घालून गृहमंत्र्यांचे दीपक मानकरांनी केले पुण्यात स्वागत\nफुले पगडी घालून गृहमंत्र्यांचे दीपक मानकरांनी केले पुण्यात स्वागत\nपुणे- पुण्याचे माजी उपमहापौर आणि पुण्यातील बहुसंख्य युवकांचे नेते दीपक मानकर यांनी महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचा पहिल्या पुणे दौऱ्यात सत्कार करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात यावेळी महाआरतीही गृहमंत्र्यांच्या शुभहस्ते करण्यात आली. यावेळी फुले पगडी घालून त्यांचं गृहमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्याबद्दल अभिनंदन केलं. मंदिरासमोर असलेली ऐतिहासिक आणि समतेचा संदेश देणारी भिडेवाडा ही वास्तू पुनरुज्जीवीत व्हावी आणि समाजातील सर्व घटकांना नव्याने प्रेरणादायी ठरेल असे स्मारक व्हावे, या भावनेतून देशमुख यांचा फुले पगडीने सत्कार केला.दत्ता सागरे आणि दीपक मानकर यांचे कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते .\nसत्तेसाठी शिवसेनेनं सगळी तत्वं गुंडाळून मातोश्रीच्या एका कोपऱ्यात ठेवली\nखंडणी प्रकरणात “पोलिसमित्र’ कासटला कोठडी\nपुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. शिवाय पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. http://mymarathi.net/ मालक-संपादक : शरद लोणकर *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/\nकोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने पुण्यात पाच भागात संचारबंदी\nपुण्यातील ससून रुग्णालयात तिघांचा करोनानं मृत्यू\nशोधून शोधून करावे लागेल कोरोनाशी दोन हाथ ..अन्यथा करेल तो आपला घात -आबा बागुल\nया न्यूज वेब पोर्टल पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालयअंतर्गत मान्य राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.khabarbat.in/2020/03/Power-supply-smooth.html", "date_download": "2020-04-07T15:40:04Z", "digest": "sha1:H6J6D3X54Y5NH6QV264NHQVVRTONJ5UZ", "length": 14275, "nlines": 119, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "महावितरण कडून वीजपुरवठा सुरळीत - KhabarBat™", "raw_content": "\nHome नागपूर mahavitaran MSEB महावितरण कडून वीजपुरवठा सुरळीत\nमहावितरण कडून वीजपुरवठा सुरळीत\nबुधवार दिनांक २५ मार्च रोजी रात्री आणि २६ मार्चच्या पहाटे आलेल्या पावसामुळे शहर आणि ग्रामीण भागातील खंडित झालेला वीजपुरवठा महावितरण कडून सुरळीत करण्यात आला आहे.\nसध्या कोरोना विषाणूंमुळे सगळीकडे बंद असताना महावितरणच्या वतीने तात्काळ पावलं टाकत खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्राधान्य देण्यात आले आहे.वीज पुरवठा सुरळीत करतेवेळी कर्मचारी तोंडावर मास्क लावून करीत असल्याचे महावितरणच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.\nबुधवारी सायंकाळी ५.४० च्या सुमारास घाटरोड येथील वीज वाहिनीत बिघाड झाला.यामुळे मोक्षधाम,एसटी बसस्थानक, गणेश पेठ येथील वीजपुरवठा खंडित झाला.तसेच उंटखाना वीज वाहिनीवर रात्री ११वाजता बिघाड झाला.हा बिघाड ३०मिनीटात दूर करण्यात आला.\nबिनाकी उपविभागीतील कुंदनलाल गुप्ता नगरात वीज वाहिनीवर रात्री ११.३० वाजता झाड पडले.वीज वाहिनीची तपासणी करीत असताना २ पिन इन्सुलेटर वीज चमकल्या मुळे निकामी झाले होते.गुरुवारी पहाटे साडेतीन वाजता वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला.\nकांग्रेस नगर, धंतोली, रामदासपेठ येथील परिसरात छत्रपती नगरातील वीज उपकेंद्र मधून वीजपुरवठा होतो.यात रात्री १०.३०वाजता बिघाड झाला.तातडीने येथील भार हिंगणा उपकेंद्र कडे वळता करण्यात आल्याने १५ मीनीटात येथील वीजपुरवठा सुरळीत झाला. मुसळधार पावसामुळे अजनी येथील रोहित्रात ठिणग्या उडाल्या.अजनी शाखा कार्यालयातील कर्मचार्यानी धाव घेऊन बिघाड दुरुस्त केला.\nवर्धमान नगर येथील एका कारखान्याजवळ पिन इन्सुलेटर खराब झाला.रात्रीची वेळ असल्याने या परिसरात दुसरीकडून वीजपुरवठा करण्यात आला.आज सकाळी इन्सुलेटर बदलण्यात आले. मोहपा, कोहळी, नरखेड येथे वीज चमकल्याने खराब झालेले पिन इन्सुलेटर आज बदलण्यात आले. खंडित वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणच्या वतीने करण्यात येत असलेल्या प्रयत्नांची माहिती स्थानिक लोकप्रतिनिधींना कळविण्यात येत आहे.\nचंद्रपूर, नागपूर नागपूर, mahavitaran, MSEB\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न राहणार आहे. काव्यशिल्प टीम ९१७५९३७९२५ ई- मेल - khabarbat1@gmail.com\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nपाल वृन्दावन धाम आश्रमतर्फे गरीब गरजू आदिवासियाना शिधावाटप - रावेर (शरीफ शेख) तालुक्यातील पाल वृन्दावन धाम आश्रमतर्फे गरीब गरजू आदिवासियाना कोरोना या महामारी मुळे...\nशिरपुर,बलकुवे येथील राशन दुकानदार योगेश म.पाटील ग्राहकांना पुर्ण धान्य देत नाहीत किंवा छापील पावती ही देत नाहीत - > खोचक प्रश्न..अचूक उत्तर..संविधान द्वारे.. > Simple question..a precise answe ...By constitution.. > सरल सवाल..सटीक जवाब ... संविधान द्वारा ..\nब्रेकिंग न्यूज :- मोदींच्या दिमाखाच्या बत्तीला ऊर्जामंत्री नितीन राऊतने केले गुल संपूर्ण लाईट नाही होणार बंद संपूर्ण लाईट नाही होणार बंद - कोरोना अपडेट :- एकीकडे देशावर कोरोनाचे संकट असतांना पंतप्रधान नरेन्द्र मोदी हे आपल्या भाजप पक्षाच्या दिनांक 5 एप्रिलला 9 वाजून 9 मिनिटांनी 40 वर्ष पूर्ण झ...\nमौदा कृषी उत्पन्न बाजारसमितीत शेतमालाची आवक वाढली - मौदा ता प्र सद्या देशात लॉक डाऊन आहे परंतु आवश्यक सेवा सुरळीत सुरू आहे त्यात शेतकऱ्यांना आपल्या शेतातील शेतमाल बाजार पेठेत आणण्याची सूट देण्यात असल्यामुळे ...\n*येवला बोकटे येथील जागृत देवस्थान श्री काल भैरवनाथ यात्रा ह्या वर्षी रद्द* - येवला बोकटे येथील जागृत देवस्थान श्री काल भैरवनाथ यात्रा ह्या वर्षी रद्द* - येवला बोकटे येथील जागृत देवस्थान श्री काल भैरवनाथ यात्रा ह्या वर्षी रद्द येवला प्रतिनिधी/ विजय खैरनार येवला: ता.०३; नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील बो...\nवादळी पावसासह गारपीट झाल्याने मोठे नुकसान - विदर्भ वतन न्यूज पोर्टल, गोंदिया गोंदिया/ भंडारा – जवाहरनगर परिसरात गुरूवारी सायंकाळी वादळी पावसासह गारपीट\n म्हशीची किंमत 51 लाख - हिसार हरियाणामधील हिसार जिल्ह्यातील लिटणी गावात राहणारे शेतकरी सुखबीर ढांडा यांची जागतिक विक्रम केलेली मुऱ्हा जातीची म्हैस सरस्वतीला पंजाबच्या लुधियाना ...\nचंद्रपुरातील दारूबंदी उठवा:खासदार झाल्यानंतर बाळू धानोरकरांची पहिली मागणी\nचंद्रपुरातील दारुबंदीमुळे महसूल आणि रोजगार बुडाला आहे. त्यामुळे ही दारुबंदी तातडीनं उठवा अशी मागणी काँ��्रेसचे राज्यातील एकमेव खासदार ...\nचंद्रपुरात भर दिवसा युवकाचा खून\nचंद्रपूर/प्रतिनिधी: धारदार शस्त्रांनी एका युवकावर वार करून त्याची निर्घृण हत्या केल्याची घटना शनिवारी चंद्रपुरातील घुटकाळा परिसरात दुप...\nचंद्रपूर; इंडोनेशिया वरून नागपूरला आलेल्या चंद्रपूरच्या व्यक्तीचा रिपोर्ट आला कोरोना पॉझिटिव्ह\nनागपुर/ललित लांजेवार: 39 वर्षीय चंद्रपूर येथील निवासी असलेला रुग्ण हा नागपुरात कोरोना पॉझिटिव आढळून आला आहे.हा रुग्ण इंडोनेशि...\nचंद्रपुर;ईरई नदीत कारसह युवक गेला वाहून\nवाहत्या पाण्यातून गाडी टाकणे युवकाला पडले महागात चंद्रपुर/ललित लांजेवार: वाहत्या पाण्यातून गाडी टाकणे एका युवकाला चांगलेच महागात पड...\nसंवेदना युवा मंच ने घेतला जल-संधारणाचा ध्यास\nउमेश तिवारी/कारंजा (घाडगे): कारंजा येथील संवेदना युवा मंच या सामाजिक ग्रुप ने समाजसेवेचा एक नवा ध्यास घेतला आहे. फक्त गावपातळीवर असले...\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न राहणार आहे. काव्यशिल्प टीम ९१७५९३७९२५ ई- मेल - khabarbat1@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mymarathi.net/feature-slider/dgipr-114/?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=dgipr-114", "date_download": "2020-04-07T16:28:03Z", "digest": "sha1:PCXE4WQO46ZGDXDOBPXGROPDOWZSU32O", "length": 10430, "nlines": 66, "source_domain": "mymarathi.net", "title": "नवी मुंबई, पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे कामकाज सुरू - My Marathi", "raw_content": "\nकोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने पुण्यात पाच भागात संचारबंदी\nट्रम्प यांनी धमकावल्याच्या अवघ्या 6 तासांत भारताने हायड्रॉक्सीक्लोरोक्विन निर्यात बंदी केली शिथील इतरांना देणार,पण देशाला प्रथम प्राधान्य\nपुण्यातील ससून रुग्णालयात तिघांचा करोनानं मृत्यू\nकरोनाशी लढण्यासाठी अरविंद केजरीवाल यांचा मोठा 5T प्लान (व्हिडीओ)\nशोधून शोधून करावे लागेल कोरोनाशी दोन हाथ ..अन्यथा करेल तो आपला घात -आबा बागुल\nपंतप्रधान सहाय्यता निधीला विजय पुसाळकर यांची १ कोटी रुपयांची मदत\nलायन्स क्लबकडून २ लाख ५१ हजारची मुख्यमंत्री सहायता निधीस मदत\nकोरोनाशी सामना – सील केलेल्या भागाचा उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या बैठकीतआढावा (व्हिडीओ)\nरेल्वेचे डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी दररोज 1000 PPE कि��्सची निर्मिती\nबँक ऑफ बडोदाने महिला एसएचजी, शेतकरी यांच्यासाठी पुढे केला आर्थिक मदतीचा हात\nHome Feature Slider नवी मुंबई, पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे कामकाज सुरू\nनवी मुंबई, पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे कामकाज सुरू\nपुणे/मुंबई, दि. 26. नवी मुंबई, पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे कामकाज सुरू झाले आहे.\nबाजार समित्यांमध्ये मुबलक प्रमाणात भाजीपाला येत असून आज नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती वाशी येथे 20 ट्रक आणि थेट मुंबई शहरात 12 ट्रक भाजीपाला पुरवठा झाला आहे तर पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये 31 ट्रक भाजीपाला आला आहे. त्यामुळे मुंबई, पुणे या शहरात भाजीपाल्याची टंचाई नाही. ग्राहकांनी गर्दी करू नये, असे आवाहन पणन विभागाने केले आहे.\nकोरोना‘च्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन’मुळे कामगार बाजार समितीमध्ये कामावर येऊ शकत नव्हते आणि शेतमाल पुरवठा करणाऱ्या वाहनांचया ये-जाली अडचणी येत होत्या.\nआता शेतमाल घेऊन ठिकठिकाणी अडकून पडलेल्या ट्रकचालकांना इच्छितस्थळी पोहचण्यासाठी ट्रकवाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे आणि जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केल्यानंतर रिकाम्या परतणाऱ्या वाहनांना सुद्धा विशेष पास देण्यात येत आहेत. त्यामुळे आता शेतमाल घेऊन येणाऱ्या वाहनाला अडचणी नाहीत.\nबाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात कामगार काम करत असतात त्याच्या सुरक्षिततेसाठी व तिथे सुद्धा कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी योग्य त्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत.\nत्यामुळे राज्यातील मालवाहू ट्रकवाहतूक पुन्हा सुरु झाली होणार आहे. शेतकऱ्यांनीही आपला शेतमाल कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये घेऊन यावा.\nखाजगी डॉक्टरांनी दवाखाने बंद करता कामा नये, पोलिसांनी डोके शांत ठेवावे\nगर्दी टाळण्यासाठी 67 ठिकाणी घराजवळ भाजी विक्री केंद्रे सुरु करण्यासाठी पालिका प्रयत्नशील\nपुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. शिवाय पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. http://mymarathi.net/ मालक-संपादक : शरद लोणकर *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रका��� म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/\nकोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने पुण्यात पाच भागात संचारबंदी\nट्रम्प यांनी धमकावल्याच्या अवघ्या 6 तासांत भारताने हायड्रॉक्सीक्लोरोक्विन निर्यात बंदी केली शिथील इतरांना देणार,पण देशाला प्रथम प्राधान्य\nपुण्यातील ससून रुग्णालयात तिघांचा करोनानं मृत्यू\nया न्यूज वेब पोर्टल पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालयअंतर्गत मान्य राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://suhas.online/2011/04/18/%E0%A4%9B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C-%E0%A4%AA%E0%A5%81/?shared=email&msg=fail", "date_download": "2020-04-07T17:28:33Z", "digest": "sha1:P2JAX5JD3R7P4BYAUBLFSZ3CR4N43HLT", "length": 20424, "nlines": 321, "source_domain": "suhas.online", "title": "छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथी !! – मन उधाण वार्याचे…", "raw_content": "\nछत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथी \nआज चैत्र शुद्ध पौर्णिमा , शके १९३३\nछत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथी आणि हनुमान जयंती ..\nछत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मुजरा \nआज महाराजांची ३३१ वी पुण्यतिथी.\nमनात स्वराज्याच्या स्वप्नाची ज्योत अखंड तेवत ठेवून, आयुष्यभर त्या स्वप्नाच्या पूर्ततेसाठी झटणाऱ्या महाराजांच्या पराक्रमाचं कितीही वर्णन केलं तरी कमीच आहे. आज रायगडावर होणाऱ्या एका विशेष समारंभात, शिवभूषण हे पुस्तक प्रकाशीत होतंय. हे पुस्तक म्हणजे, कवी भूषण यांच्या ५८६ छंदांचे, श्रीयुत निनादराव बेडेकरांनी मराठीत केलेला अनुवाद आहे. त्यातील एक सवैया स्तुती छंद महाराजांच्या चरणी अर्पण.\nसुंदरता गुरुता प्रभुता भनि भूषन होती है आदरजामें |\nसज्जनता ओ दयालुता दीनता कोमलता झलकै परजा में |\nदान कृपानहु कों करिबो करिबो अभै दिनन को बर जामें |\nसाहिनसें रनटेक विवेक इते गुन एक सिवा सरजा में || ३७७||\nकवी भूषण म्हणतो – सौंदर्य, गुरुत्व, प्रभुत्व या गुणांमुळे त्याला आदर प्राप्त झाला आहे. प्रजेविषयी सौजन्य, सज्जनता, दयाळूपणा आणि विनम्रपणा हे गुणही त्याच्यात आहेत. शत्रूंना तो तलवारीचे दान तर दीनांना तो अभयदान देतो. शाहाशी प्राणपणे युद्ध आणि विवेक हे असे सर्व गुण त्या शिवा सरजात एकवटलेले आहेत….\n|| छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मुजरा ||\nकवी भूषणछत्रपतीनिनाद बेडेकरपुण्यतिथीरायगडशिवाजी महाराजस्वराज्यहनुमान जयंती\n14 thoughts on “छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथी \nखरंच त्या महानायकाला त्रिवार मुजरा… त्याच्या कृपेनेच आज नावापुढे ‘खान’ लावावं लागत नाहीये \nहो ना यार …खरंच \nमुळचे सातारा जिल्ह्यातले आम्ही, छत्रपतींना नावाने हाक मारायची आजपण टाप होत नाही, ते आपले “थोरले राजेच” पुण्यतिथी ला राजे तुम्हास मुजरा\nअरे ती टाप कोणाचीच होणे शक्य नाही या जगात, ज्यांनी हा इतिहास वाचलाय, अनुभवलाय…\nबघ ना कोणालाचं आठवण नाही… नको तेव्हा दोन दोन जयंत्या बऱ्या साजरे करतात ही राजकारणी लोक …हरामखोर साले 😦\nइन्द्र जिमि जंभ पर, बाडब सुअंभ पर, रावन सदंभ पर, रघुकुल राज हैं\nपौन बारिबाह पर, संभु रतिनाह पर, ज्यौं सहस्रबाह पर राम-द्विजराज हैं॥\nदावा द्रुम दंड पर, चीता मृगझुंड पर, ‘भूषन वितुंड पर, जैसे मृगराज हैं\nतेज तम अंस पर, कान्ह जिमि कंस पर, त्यौं मलिच्छ बंस पर, सेर शिवराज हैं॥\nशिवाजी महाराजांच्या २-२ जयंत्या दारू पिवून धिंगाणा करत साजरा करणाऱ्या दोन्ही पक्षांना महाराजांना श्रद्धांजली अर्पण करण्याची तसदी घ्यावीशी वाटली नाही. का अश्या कार्यक्रमात धिंगाणा घालता येत नाही म्हणुन ते न साजरे केलेलेच बरे असा विचार ही या नेत्यांनी केला असेल. का अश्या कार्यक्रमात धिंगाणा घालता येत नाही म्हणुन ते न साजरे केलेलेच बरे असा विचार ही या नेत्यांनी केला असेल. का असे ही असू शकेल की आपले महाराज कोणत्या तिथीला वारले हे नक्की ठरवता येत नसेल . कारण दोन जयंत्या तर साजऱ्या होतातच त्या मुळे आज नक्की कोणाचे महाराज वारले त्यांचे की आपले हे ठरवता येत नसेल. आता कांही वर्षांनी दोन पुण्यतिथ्या सुद्धा साजरी कराव्या लागतील. आणि तसे झाले तर पुढच्या शतकात महाराष्ट्रात दोन शिवाजी राजे होवून गेलेत हा इतिहास लिहावा लागेल. इंग्रजा सारखे जार्ज पहिला, जार्ज दुसरा , तिसरा या धर्तीव�� शिवाजी राजे पहिले, शिवाजी राजे दुसरे असा इतिहास निर्माण होईल…. आणि ज्यांचे त्यांचे भाट तय्यारच आहेत असा इतिहास लिहिण्या साठी. महाराजांची क्षमा मागून. मजकूर आक्षेपाहर्त वाटत असेल तर रद्द करावा\nनाही अजिबात आक्षेपार्ह वाटत नाही, कारण मला काल कुठेच काही दिसले नाही. एक कार्यक्रम रायगड समिती ने केला तोच. बाकी कुठेही ह्या बद्दल एक शब्द मला आढळून आला नाही. आपले राजकीय पक्ष फक्त फायद्यासाठी वापर करतात हेच दिसून येते. अजून काय बोलणार …. 😦\nसक्र जिमि सैल पर अर्क तम-फैल पर बिघन की रैल पर \n भूषण ज्यो सिंधु पर \nहर ज्यो अनंग पर गरुड ज्यो भूज़ंग पर गरुड ज्यो भूज़ंग पर कौरवके अंग पर पारथ ज्यो पेखिये … \nबाज ज्यो विहंग पर सिंह ज्यो मतंग पर सिंह ज्यो मतंग पर म्लेंच्छ चतुरंग पर \nसिवराज देखीये … सिवराज देखीये … सिवराज देखीये … सिवराज देखीये … \nBPO Mixed Uncategorized अडोबी असंच काहीसं... आतंकवाद आपले सण इतिहास कथा कविता काही वाचण्यासारखं खाद्ययात्रा टॅग तंत्रज्ञान दखल दिवाळी अंक लेखन पुस्तक परीक्षण मराठी माझी खरडपट्टी.. माझी भटकंती युद्धकथा राजकारण समाजकारण सिनेमा परीक्षण स्वैरलिखाण हसा चकटफू\nUmesh Padte on शिवस्मारक – मुंबई\nSuhas Diwakar Zele on प्रोजेक्ट शेड बॉल्स – मी…\namolkelkar9 on प्रोजेक्ट शेड बॉल्स – मी…\nSuhas Diwakar Zele on प्रोजेक्ट शेड बॉल्स…\nSuhas Diwakar Zele on प्रोजेक्ट शेड बॉल्स – मी…\nPrachi on प्रोजेक्ट शेड बॉल्स – मी…\nमाझं स्वप्न आणि माझी शाळा..\n'त्या' कविता – श्रद्धा भोवड\n’रमतारामा’चे विश्रांतीस्थळ – मंदार काळे\nआपला सिनेमास्कोप – गणेश मतकरी\nइतिहासाची सुवर्णपाने – कौस्तुभ कस्तुरे\nइतिहासातील सत्याच्या मागावर – प्रणव महाजन\nउनाडक्या – सागर बोरकर\nउसाटगिरी – अनुजा सावे\nऐसी अक्षरे मेळविन – विशाल कुलकर्णी\nकट्टा आठवणींचा – अभिषेक\nखरडपट्टी सांजवेळेची.. – आका\nखा रे खा – प्रतिक ठाकूर\nखा रे खा – प्रतीक ठाकूर\nखाण्यासाठी जन्म आपुला – पूर्वा सावंत\nडोण्ट पॅनिक – अनिशचा ब्लॉग\nपु.ल. प्रेम – दीपक गायकवाड\nपूर्वानुभव – देव काका\nप्रकाशरान – स्वप्नाली मठकर\nबशर आरटी – दिव्या देसाई\nमन वढाय वढाय…. – संकेत\nमनातलं जनात, ब्रिजेश उवाच – ब्रिजेश मराठे\nमराठा इतिहासाची दैनंदिनी ..\nमहाभारत – काही नवीन विचार\nमाझ्या मनाचे अंतरंग…. सारिका\nमाझ्या मनातले काही – सागर कोकणे\nमेरा कुछ सामान… – श्वेता पाटोळे\nयेss रे मना येरेss मना \nलेखन���िखन – शर्मिला फडके\nविचारचक्र….. – गुरुनाथ क्षीरसागर\nशब्द-पट : श्रद्धा भोवड\nशब्द-पट म्हणजे कोडं.. श्रद्धा भोवड\nसिनेमा कॅनव्हास – आनंद पत्रे\nसिनेमाची गोष्ट – मंदार काळे\nसूर्यकांती – सूर्यकांत डोळसे\nस्वच्छंदी – मनाली साटम\nDiscoverसह्याद्री – साईप्रकाश बेलसरे\nMaratha Navy – प्रतिश खेडेकर\nRandom Thoughts – राजेंद्र क्षीरसागर\nप्रोजेक्ट शेड बॉल्स – मीमराठी लाईव्ह (ब्लॉगांश)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/videos/ncp-meeting-sharad-pawar-speech", "date_download": "2020-04-07T17:03:33Z", "digest": "sha1:GVS4PJ5FHFXIN7R5PPYOOVLZHANGDRZV", "length": 6539, "nlines": 131, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "मुंबईत राष्ट्रवादीचा मेळावा, शरद पवारांचा कार्यकर्त्यांशी संवाद", "raw_content": "\nआरोग्यमंत्री राजेश टोपे थेट धारावी झोपडपट्टीत, कोरोना नियंत्रण कामाची बारकाईने पाहणी\n‘रामायण’चे राम आणि लक्ष्मण फेक अकाउंटने त्रस्त, म्हणाले…\nनागपुरात कोरोनाचा पहिला बळी, मृतदेह आणि अंत्यविधीसाठी तुकाराम मुंढेंची नियमावली\nमुंबईत राष्ट्रवादीचा मेळावा, शरद पवारांचा कार्यकर्त्यांशी संवाद\nआरोग्यमंत्री राजेश टोपे थेट धारावी झोपडपट्टीत, कोरोना नियंत्रण कामाची बारकाईने पाहणी\n‘रामायण’चे राम आणि लक्ष्मण फेक अकाउंटने त्रस्त, म्हणाले…\nनागपुरात कोरोनाचा पहिला बळी, मृतदेह आणि अंत्यविधीसाठी तुकाराम मुंढेंची नियमावली\nPune Curfew | पुणे पोलिसांचं आणखी एक कडक पाऊल, शहरात 5 ठिकाणी कर्फ्यू लागू\nबारामतीत कोरोनाचा विळखा वाढला, कोरोनाबाधित भाजी विक्रेत्याच्या मुलाला आणि सुनेला कोरोनाची लागण\nआरोग्यमंत्री राजेश टोपे थेट धारावी झोपडपट्टीत, कोरोना नियंत्रण कामाची बारकाईने पाहणी\n‘रामायण’चे राम आणि लक्ष्मण फेक अकाउंटने त्रस्त, म्हणाले…\nनागपुरात कोरोनाचा पहिला बळी, मृतदेह आणि अंत्यविधीसाठी तुकाराम मुंढेंची नियमावली\nPune Curfew | पुणे पोलिसांचं आणखी एक कडक पाऊल, शहरात 5 ठिकाणी कर्फ्यू लागू\nPune Curfew | पुणे पोलिसांचं आणखी एक कडक पाऊल, शहरात 5 ठिकाणी कर्फ्यू लागू\nतब्लिगी जमातने देशाची माफी मागावी, मुस्लिम सत्यशोधक मंडळाची मागणी\nसकाळी नऊ ते अकरा ठरली ‘घातवेळ’, पुण्यात दोन तासात तीन कोरोनाग्रस्त दगावले\nपुण्यात 42 डॉक्टारांसह तब्बल 92 जण क्वारंन्टाईन, कोरोना रुग्णाच्या संपर्कात आल्याने संसर्गाचा धोका\nCorona | नाना पेठ, कोंढवा, सिंहगड रोडवर कोरोनाचे सर्वाधिक रुग���ण, पुणेकरांची चिंता वाढली\nमुंबई-पुणे महामार्गावरील ब्रिटिशकालीन पूल स्फोटक लावून उडवला, क्षणात जमीनदोस्त होऊन इतिहासजमा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.newsmasala.in/2019/08/blog-post_30.html", "date_download": "2020-04-07T16:10:15Z", "digest": "sha1:CEYNG76NP3SXGZBGNGD4XQRL6BICHN2K", "length": 12434, "nlines": 77, "source_domain": "www.newsmasala.in", "title": "आझाद मैदानावर उद्या आंदोलन ! निवडणुकीच्या आचारसंहितेपुर्वी आश्र्वासनपूर्ती करण्यात यावी !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!", "raw_content": "\nआझाद मैदानावर उद्या आंदोलन निवडणुकीच्या आचारसंहितेपुर्वी आश्र्वासनपूर्ती करण्यात यावी निवडणुकीच्या आचारसंहितेपुर्वी आश्र्वासनपूर्ती करण्यात यावी सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \nनासिक::-महाराष्ट्र आशा व गटप्रवर्तक संघटना (आयटक), महाराष्ट्र आशा गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीच्या वतीने \"आशा\" च्या प्रलंबित मागण्यासाठी दिनांक २० आॉगस्ट २०१९ मंगळवार पासून मुंबई येथे आझाद मैदानावर आंदोलन चे हत्यार उपसले आहे. अशी माहिती काॅम्रेड राजु देसले यांनी दिली. निवडणुकीच्या आचारसंहितेपुर्वी आशा व गट प्रवर्तक मानधन वाढीचे दिलेले आश्वासन पूर्ण करा. आन्द्रप्रदेश सरकारने दरमहा १० हजार रुपये मानधन सुरु केले आहे, मात्र महाराष्ट्र सरकार १ रु हि देत नाही. याबाबत राज्य शासनाने त्वरित निर्णय घ्यावा या मागणीसाठी आंदोलन करण्यात येणार आहे. आयटक संलग्न सर्व आशा जिल्हा संघटनांनी सहभागी होण्याचे आवाहन राज्य अध्यक्ष कॉम्रेड राजू देसले यांनी केले आहे.\nतसेच राज्य सरचिटणीस सुमन पुजारी, राज्य उपाध्यक्ष विनोद झोडगे, दिलीप उटाने, शंकर पुजारी, उपाध्यक्ष वैशाली खंदारे, अॅड. सुधीर टोकेकर, राज्य उपाध्यक्ष दिवाकर नागपुरे, शालुबाई कूथे, उपाध्यक्ष अमृत महाजन, मुगाजी बुरुड सुवर्णा मेटकर, माया घोलप, सुमन बागुल, सुरेखा खैरनार अर्चना गडाख, सुनीता गांगुर्डे, विजय दराडे आदींनी नाशिक जिल्ह्यातील आशा गटप्रवर्तकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे.\nमुख्यमंत्र्यांना दिली संपाची नोटीस ८ जानेवारीला देशव्यापी संप ८ जानेवारीला देशव्यापी संप अनेक प्रलंबित मागण्यांसाठी तब्बल २ कोटी कर्मचारी उतरणार संपात अनेक प्रलंबित मागण्यांसाठी तब्बल २ कोटी कर्मचारी उतरणार संपात सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \nराज्य सरकारी निमसरकारी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांचा ८ जानेवारी २० रोजी देशव्यापी संप...\nमा.मुख्यमंत्री यांना दिली संपाची नोटीस ... नासिक::-अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी समन्वय समितीने २००५ नंतर नियुक्त झालेले राज्यातील कर्मचाऱ्यांना अंशदाई पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करणे, राज्यातील ३० टक्के रिक्त पदे तात्काळ भरून बेरोजगारी कमी करणे, बक्षी समितीचा दुसरा खंड अहवाल प्रसिद्ध करणे,\nकेंद्राप्रमाणे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सर्व वेतन भत्ते लागू करणे, जानेवारी १९ महागाई भत्त्याची थकबाकी व जुलै १९ पासून महागाई भत्ता लागू करणे, अनुकंपा तत्त्वावरील नोकरीसाठी निधन पावलेल्या कर्मचाऱ्यांचे वारस वणवण फिरत आहे तरी अनुकंपा वरील रिक्त पदे तात्काळ भरणे, पाच दिवसाचा आठवडा व निवृत्तीचे वय ६० वर्षे करणे, महिलां कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे दोन वर्ष बाल संगोपन रजा मंजूर करणे, जिल्हा परिषद क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहत असल्याबाबत ग्रामसभा ठराव अनिवार्य केल्याचा ९सप्टेंबर १९ चा ग्रामविकास विभागाचा शासन आदेश रद्द करणे, खाजगी कंत्राटी धोरण रद्द करणे, आदी मागण्यांबाब…\nउप अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \nउप अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात नासिक::- शासनाकडून जमीनीच्या भरपाई पोटी रुपये ५१ लाख मंजूर करण्यात आले होते त्या रकमेचा धनादेश अदा करणेसाठी ३००००/- रुपये लाचेची मागणी करण्यात आली होती.\nसदर रक्कम आज प्रकल्प अधिकारी कार्यालय, सिंचन भवन येथे तक्रारदाराकडून पुणेगाव कालवा प्रकल्प अधिकारी, पाटबंधारे विभागाचे उप अभियंता राजेंद्र माधवराव शिरवाडकर यांस ३००००/- रुपये लाचेची रक्कम स्विकारताना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले.\nनाम. छगन भुजबळ यांना देण्यात आले निवेदन मुख्यमंत्री यांनी आपला विशेषाधिकार वापरून तत्काळ झालेला निर्णय मागे घ्यावा मुख्यमंत्री यांनी आपला विशेषाधिकार वापरून तत्काळ झालेला निर्णय मागे घ्यावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कुणी दिले निवेदन, जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा \nराज्य शासनाने सारथी संस्थेचा अन्यायकारक निर्णय त्वरित मागे घ्यावा .\nछावा क्रांतीवीर सेनेचे नाम. छगन भुजबळ यांना निवेदन \nनासिक::-सारथी बंद चा निर्णय शासनाने त्वरित मागे घ्यावा. मुख्यमंत्र्यांनी आपले विशेषाधिकार वापरून निर्णय फिरवावा. ज्यांनी कुणी ही आगळीक केली असेल त्यावर त्वरित कारवाई करण्यात यावी. महाराष्ट्र शासनाने छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे ही संस्था मराठा समाज व कुणबी समाजातील विद्यार्थ्यांच्या हिता करीता स्थापन केलेली आहे.ही संस्था बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याचे आम्हाला समजले असून, हा निर्णय शासनाने त्वरीत माघारी घ्यावा. विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थतेची भावना आहे. मराठा कुणबी समाजाच्या आर्थिक सामाजिक व शैक्षणिक सक्षमीकरणासाठी स्वतंत्र अधिकार असलेल्या छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्थेची \"सारथी\" स्थापना मागील राज्य सरकारने केली होती परंतु असा मंत्रालयातील सरकारी अधिकाऱ्यांनी या स्वायत्त संस्थेवर अंकुश ठेवताना संस्थेच्या अधिकारांना लगाम लावण्याचा प्रयत्न केला आहे, राज्य सरकारने बार्टी च…\nपंधरा वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात आहे, ऋततपाखरं व आनंदी नासिक या साप्ताहिकाचे संपादक पद सांभाळले व आता \"न्यूज मसाला\" हे साप्ताहिक २०१२ पासून प्रकाशित करीत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://davabindu.wordpress.com/2016/10/19/%E0%A4%85%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%82%E0%A4%B2-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97-28/", "date_download": "2020-04-07T16:53:43Z", "digest": "sha1:MDLIUE7VCU3EXAM6I52CG4GX5VHTHEDZ", "length": 84959, "nlines": 439, "source_domain": "davabindu.wordpress.com", "title": "अज्ञाताची चाहूल : (भाग : 28) | davabindu दवबिंदू", "raw_content": "\nविचार, आठवणी, अनुभव, भावना, हितगुज , मतं….आणि बरंच काही\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 28)\n लाडकी भाची इतक्या दिवसांनी आलीये. त्यात लग्न होणार आता तुझं. तू येणार आहेस माहित असतं ना, तर सगळं मी स्वतः केलं असतं. पण आता बाहेरून तरी आणूदे मला. बरं उद्या राहणार आहेस ना म्हणजे राहाच आता.” मावशी\n“हो राहीन गं, पण उद्या जरा थोडं काम आहे, त्यासाठी बाहेर पण जायचंय…” सायली\nकदाचित उद्याचा उजाडणारा दिवस मला काहीतरी नवीन दिशा दाखवेल….सुजयच्या आई, तुम्ही सुजयच्या खऱ्या आई आहात की नाही माहित नाही पण तुम्हाला भेटायला येतेय मी…खूप प्रश्न घेऊन …..\n“किती वाजता निघणार आहेस सायले\n“तोच विचार करतेय. सकाळीच जाऊन येते, नाही का\n“सकाळीच जाणार अ���लीस तर मी पण येते ना बरोबर, ऑफिसला थोडी उशिरा जाईन …” ईशा\n“नो वे, ईशा. उद्या तू नेहेमीच्या वेळेला ऑफिसला जाणार आहेस आणि नेहेमीच्या वेळेला तिथून निघणार आहेस. मी बघेन किती वाजता निघायचं ते. ” सायली\n“अगं पण माझं लक्ष तरी लागणार आहे का तू इथे एवढी आपल्या मोहिमेवर, आणि मी ऑफिसमध्ये, कसं वाटतं यार…” ईशा\n“काही कसं वाटत नाही. आणि मी कळवेन ना फोन करून. ओके बरं आता तुझं सुपीक डोकं वापरून काहीतरी सूचव मला. उद्या काय बोलू त्या सुजयच्या त्या आईकडे बरं आता तुझं सुपीक डोकं वापरून काहीतरी सूचव मला. उद्या काय बोलू त्या सुजयच्या त्या आईकडे\n“थांब विचार करुदे मला….” ईशा\nसायलीसुद्धा दुसऱ्या कुशीवर वळून विचार करायला लागली. दोन मिनिटं तिला काहीच सुचलं नाही. पण काही वेळानंतर योगिताचा चेहरा डोळ्यांसमोर आला आणि ती जरा नव्याने विचार करायला लागली. आणखी एका मिनिटानंतर ती ईशाला म्हणाली.\n“मला सुचलंय ईशा. सुजयच्या आईशी काय बोलायचं ते…”\nसायली त्या वाड्याच्या समोर येऊन उभी राहिली तेव्हा साधारण अकरा वाजत आलेले होते. एक क्षण तिथे थांबून तिने त्या वाड्यावर नजर टाकली. वाडा फारच छान होता. जुन्या काळातला दिसत होता पण त्याला बरंचसं आधुनिक रूप दिलेलं होतं. चांगली तीन–चार कुटुंबं एकत्र राहू शकतील, इतक्या खोल्या असतील ह्या वाड्यात, सायलीच्या मनात येऊन गेलं.\nतिने मोठ्या दरवाजातून आत पाऊल टाकलं. समोरच मोठा हॉल होता. हॉल मोठा असला तरी फर्निचर तसं बेताचंच होतं. एक बाई पाठमोरी उभी राहून टेबलावरची धूळ झटकत होती. सायलीची चाहूल लागली तशी ती वळली. घरात कामाला आलेली बाई होती ती. सुजयच्या आईंबद्दल विचारल्यावर ती त्यांना बोलवायला आत पळाली.\nसायली तिथेच उभी राहून घराचं निरीक्षण करायला लागली. टेबलवर फोटोफ्रेम्स मध्ये दोन-तीन फोटो होते. सायलीने जवळ जाऊन बघितलं. सुजय, त्याची आई आणि बाबा असा एक फोटो होता. फोटो अर्थात जुना होता. दहा- बारा वर्षांपूर्वीचा असेल. सुजयही आत्तापेक्षा फार वेगळा दिसत होता. पण तो सुजयच होता, एवढं मात्र नीट कळत होतं. वडिलांना जाऊन बरीच वर्षं झाली असं तो योगिताच्या आत्याला म्हणाला होता. म्हणूनच हा वडिलांबरोबरचा फोटो जुना होता. बाजूला सुजयचा एकट्याचाही फोटो होता, तो मात्र जरा अलीकडचा वाटत होता. सुजयकडे आपण न कळवता आलोय आणि इथे त्याचा फोटो आहे, म्हणजे हेच त्याचं खरं ��र असावं. आणि हे फोटोतले त्याचे खरे आई-बाबा.\nएका थोड्या खोलवर गेलेल्या आवाजाने सायलीची तंद्री भंग पावली.\n“नमस्कार. सुजय सानेंचं घर हेच आहे ना\nपूर्ण खात्री करून घेण्यासाठी सायलीने मुद्दामच सुजयचं पूर्ण नाव घेतलं.\n“हो. मी सुजयची आई. पण आपण कोण\n“मी श्वेता , योगिताची मैत्रीण.”\nलोणावळ्याच्या पहिल्या पत्त्यावर फोनवरून जिच्याकडून योगिताचा पत्ता मिळाला होता, तिचं नाव वापरण्याचं सायलीने ठरवलं)\n“योगिता, म्हणजे योगिता फणसे\nसुजयच्या आईंना वाटलेलं आश्चर्य आणि योगिताविषयीचा नाराजीचा स्वर दोन्हीही त्यांच्या आवाजात जाणवत होतं.\n“हो, म्हणजे, सॉरी मी अशी न कळवता आले. पण मला राहवलं नाही, म्हणून आले मी. तुम्हाला वेळ असेल तर बोलायचं होतं जरा. चालेल का\nसायली सावधगिरीने बोलत होती. चुकून काहीतरी वेगळंच तोंडातून निघून जायला नको, ह्याची काळजी घेत होती.\n“एक मिनिट. योगिताविषयी काही बोलायचं असेल तर प्लिज तुम्ही परत जा. मला तिच्याबद्दल काहीही ऐकायचं नाहीये.”\n“पण…एकच मिनिट आपण बोललो असतो तर…म्हणजे प्लिज ….”\nत्यांनी असं सरळ जायला सांगितल्यावर काय बोलावं हेच सायलीला सुचेना.\n” मी म्हटलं ना, तू योगिताची मैत्रीण म्हणजे तिच्याबद्दलच काहीतरी बोलायला आली असशील. हो ना आणि मला त्या मुलीचं नावही घ्यायची ईच्छा नाही. म्हणून म्हटलं, तू परत जा. वाईट वाटून घेऊ नकोस. पण माझाही इलाज नाहीये.”\nहातातोंडाशी आलेला घास दूर जाताना सायलीला दिसत होता पण ती काहीच करू शकत नव्हती.\n“इट्स ओके. आय अंडरस्टॅंड. अक्चुअली मी फक्त तिच्याविषयी बोलायला आले नव्हते. पण असुदे. तुमची ईच्छा नसेल तर मी काय करू थांबून निघते मी. परत सॉरी मी अचानक आले अशी त्याबद्दल…”\nसायलीला परत जाताना पाहून त्यांच्या मनात थोडी चलबिचल झाली. तिला काय बोलायचंय ते ऐकून घ्यायला हवं होतं, असं तीव्रतेने वाटलं त्यांना. त्यांनी सायलीला हाक मारली.\n“एक मिनिट. तुझं नाव काय म्हणालीस श्वेता ना थांब जरा. असं बोलणं न ऐकता, पाणीसुद्धा न विचारता कोणाला परत पाठवणं पद्धत नाही खरं तर या घरची. बोलूया आपण. पण कशाबद्दल बोलायचंय त्यावर ठरवेन मी बोलेन की नाही ते. योगिताचा विषय निघाला तरी मला त्रास होतो खूप..”\nसुजयच्या आई समोरच्या सोफ्यावर बसत आणि सायलीला हाताने बसण्याची खूण करत म्हणाल्या. समोरच्या तांब्यातलं पाणी त्यांनी सायलीला दिलं.\n“साहजिक आहे ते. मी समजू शकते.” सायली\n“पण मी तुला नाही ओळखलं. म्हणजे साखरपुड्याला योगिताबरोबर तिच्या जवळच्या दोन मैत्रिणी आल्या होत्या, पण तू नव्हतीस त्यात.” सुजयच्या आई\n“नाही, तिच्या साखरपुड्याच्या वेळी तिची आणि माझी ओळखही नव्हती. ती लोणावळ्याला आल्यावर आमची ओळख झाली. रूममेट्स होतो आम्ही. खूप चांगली मैत्री झाली आणि मग नंतर तिच्याकडून कळलं मला, तिचं ठरलेलं लग्न मोडल्याचं. मला खरंच खूप वाईट वाटलं. तिची अशी काही कारणं होती त्या सगळ्यासाठी. अर्थात, माझ्या मते, एक माणूस म्हणून ती फार चांगली आहे. तिने असं तडकाफडकी लग्न मोडलं हे मलाही तितकंसं पटलं नाही. मी माझ्या परीने तिला समजावण्याचा प्रयत्न केला. अजून आपण मागे फिरू शकतो वगैरे सांगितलं. पण ती तिच्या निर्णयावर अजूनही ठाम आहे. आणि मग नंतर शांतपणे विचार केल्यावर मलाही वाटलं की तिच्यासारखी समजूतदार मुलगी असं वागते, त्या अर्थी कुठेतरी, काही अंशी तरी तिचं म्हणणं खरं असू शकतं…..” सायली\n आपलं संभाषण पुन्हा तिथेच जाणार असेल तर मला तुझ्याशी बोलायचं नाही. मी आत्ताच म्हणाले होते तुला तसं.आता तू सुद्धा माझ्या मुलावर नको ते आरोप करतेयस…..तुला काय म्हणायचंय माझ्या मुलामध्ये असं काहीतरी आहे, ज्यामुळे त्या योगिताला कसलेतरी भास झाले, असंच ना माझ्या मुलामध्ये असं काहीतरी आहे, ज्यामुळे त्या योगिताला कसलेतरी भास झाले, असंच ना\nसुजयच्या आईंचा आता धीर सुटत चालला होता.\n“प्लिज तुम्ही शांत व्हा. आणि रागावू नका. मी कोण आहे सुजयबद्दल असं बोलणारी योगिता आणि सुजयचं लग्न मोडायला नको होतं, असं मनापासून वाटलं मला म्हणून आलेय मी. आज काही कामासाठी पुण्यात आले होते, तर म्हटलं तुमच्याशी त्या विषयावर बोलता आलं तर पाहावं….सॉरी म्हणजे मी खरं तर अगदीच बाहेरची आहे, लहान आहे तुमच्याहून. ह्या सगळ्या तुमच्या घरगुती गोष्टी आहेत खरं तर. पण तरी राहवलं नाही म्हणून आले….”\nसायली त्यांना शांत करण्याचा पूर्ण प्रयत्न करत होती. त्यांनी रागावून तिला जायला सांगितलं असतं, तर मग सगळ्यावर पाणी फिरलं असतं.\n“नाही, रागावले नाही तशी मी. माझा स्वभावही नाही तसा. पण योगिताने नकार दिल्यामुळे सुजय खूप निराश झाला होता. मुंबईला नोकरीसाठी गेला म्हणून थोडा सावरला. या मुलीने असं का करावं बरं बरं कारण काय सांगितलं, तर असलं भलतंच काहीतरी…माझा मुलगा काय द��डाचा बनलाय का बरं कारण काय सांगितलं, तर असलं भलतंच काहीतरी…माझा मुलगा काय दगडाचा बनलाय का एकदा नाही, दोनदा असं झालंय त्याच्या आयुष्यात. दोघेही खचलोच बघ आम्ही. लग्न ठरतं ठरतं, आणि मग अचानक असल्या विचित्र कारणांसाठी मोडतं, हे काय आहे एकदा नाही, दोनदा असं झालंय त्याच्या आयुष्यात. दोघेही खचलोच बघ आम्ही. लग्न ठरतं ठरतं, आणि मग अचानक असल्या विचित्र कारणांसाठी मोडतं, हे काय आहे त्याची आधीची दोन लग्न मोडली आहेत, हे कळलं तर कोण मुलगी देईल त्याला त्याची आधीची दोन लग्न मोडली आहेत, हे कळलं तर कोण मुलगी देईल त्याला त्याच्यातच काही खोट आहे, असंच वाटणार ना लोकांना त्याच्यातच काही खोट आहे, असंच वाटणार ना लोकांना\nबोलता–बोलता त्यांच्या डोळ्यात पाणी आलं.\nसायलीला आता पुढे काय बोलावं काही सुचत नव्हतं. सुजयचं लग्न दुसऱ्यांदा मोडलंय, हे ऐकून आणखी एक धक्का बसला होता आणि त्याचक्षणी काही नवीन प्रश्न मनात गोळा झाले होते. पहिल्यांदा जिच्याशी लग्न ठरलं ती मुलगी कोण असेल ते लग्न का मोडलं असेल ते लग्न का मोडलं असेल एक ना दोन…आणि त्यात सुजयच्या आई अशा डोळ्यांना पदर लावून बसलेल्या.\n“काकू…म्हणजे….सुजयच्या आई……तुम्ही रडू नका प्लिज.”\nसायली त्यांच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाली. एक क्षणभर रडणाऱ्या सुजयच्या आईच्या जागी तिला तिचीच आई दिसली. मुलीचं लग्न मोडलं म्हणून रडणारी. तिला कसंतरीच झालं. पण मग तिच्यातलं कणखर मनही जागं झालं. आत्ता हा विषय पुढे वाढवला नाही, तर हाताला काहीच लागणार नाही, तिने तिच्या मनाला कसंबसं समजावलं.\n“मी खरं तर तेच जाणून घ्यायला आले होते. म्हणजे योगिताने सुजयचं जे वर्णन केलं, त्यावरून माझी खात्रीच पटली की सुजय अतिशय चांगला मुलगा आहे. आणि योगिताही चांगली मुलगी आहे, अशी उठून एकदम तोंडाला येईल ते बोलणार नाही. मग नक्की काय गडबड आहे, ते जाणून घ्यायला मी आले. सॉरी म्हणजे मी कदाचित जास्त बोलत असेन, पण मगाशी तुम्हीच म्हणालात ना, की असल्याच कारणासाठी दोन वेळा लग्न मोडलं म्हणून मग नक्की काय प्रॉब्लेम आहे, हे बघायला हवं ना, तेच मला तुमच्याशी बोलून जाणून घायचंय. आणि कदाचित आपण ते शोधलं तर योगिताही परत येईल, कारण सुजयशी लग्न न करण्यामागे बाकी काहीच कारण नाहीये तिच्याकडे. त्या दोघांची जोडी तुटू नये असं मला मनापासून वाटतं. ”\n“अगं बघायचं काय पण त्यात आपण आजच्या काळात हे सगळं मानतही नाही. सुजयला काय विचारू त्याबद्दल आपण आजच्या काळात हे सगळं मानतही नाही. सुजयला काय विचारू त्याबद्दलतुझ्यावर कोणी करणी केलीये की तूच लोकांवर करणी करतोयस, असंतुझ्यावर कोणी करणी केलीये की तूच लोकांवर करणी करतोयस, असं ” त्या पुन्हा वैतागायला लागल्या.\n“नाही, हे असलं काहीही नसतंच काकू. पण आपण निदान ह्याचा अंदाज घेऊ शकतो की तो काही लपवतोय का आपल्यापासून, किंवा आधी काही घडलंय का तुम्ही काही चोवीस तास त्याच्याबरोबर राहू शकत नाही ना तुम्ही काही चोवीस तास त्याच्याबरोबर राहू शकत नाही ना म्हणजे कोणाशी काही शत्रुत्व वगैरे आहे का त्याचं, आणि त्याचा बदला घ्यायला कोणी बघतंय असं काहीही असू शकतं ना म्हणजे कोणाशी काही शत्रुत्व वगैरे आहे का त्याचं, आणि त्याचा बदला घ्यायला कोणी बघतंय असं काहीही असू शकतं ना त्याच्या वाईटावर कुणी आहे, आणि त्याचं लग्न मोडण्यासाठी असं काही करतंय, किंवा योगिताला आणि त्या आधीच्या मुलीला काही उलट–सुलट सांगितलंय, काहीही असू शकतं….बरोबर ना त्याच्या वाईटावर कुणी आहे, आणि त्याचं लग्न मोडण्यासाठी असं काही करतंय, किंवा योगिताला आणि त्या आधीच्या मुलीला काही उलट–सुलट सांगितलंय, काहीही असू शकतं….बरोबर ना तुम्हाला काही आठवतंय का, असं काही वेगळं झाल्याचं, त्याचं पाहिलं लग्न ठरायच्या आधी तुम्हाला काही आठवतंय का, असं काही वेगळं झाल्याचं, त्याचं पाहिलं लग्न ठरायच्या आधी\n“हो, असा विचार मी केला नव्हता कधी. तसा तो फार साधा मुलगा आहे गं, पण तुझं म्हणण्यात तथ्य असावं कदाचित. जवळपास दीड वर्षांपासून सुजयचा स्वभाव खूप बदललाय. नक्की कधीपासून ते मलाही नाही कळलं. पण हळूहळू जाणवायला लागलं होतं मला. मग एक वर्षांपूर्वी लग्न ठरलं आणि ते मोडलं. तीन–चार महिन्यापूर्वी योगिताशी लग्न ठरलं आणि तेही मोडलं. ह्या सगळ्यातून त्याला बाहेर काढता काढता बाकी सगळं विसरलेच मी.”\n“तो काही बोलला नव्हता का, काय झालं वगैरे म्हणजे कुणाशी भांडण वगैरे, किंवा आणखी काही म्हणजे कुणाशी भांडण वगैरे, किंवा आणखी काही\n“माझ्या हे हळूहळू लक्षात आलं, त्यामुळे नक्की कधी पासून तो जरा वेगळं वागायला लागला, मला खरंच आठवत नाही. पण असं मोकळेपणाने बोललाही नाही कधी. मी आठवून पाहिलं बरेचवेळा, की घरी काही घडलं का, किंवा आजूबाजूला, तर तसं काही माझ्या आठवणीत तरी ना��ी. ऑफिसचं तसं काही नसावं, कारण तिथे काही झालं की तो सांगायचाच मला. मला राहून राहून नेहेमी असं वाटतं की दीडेक वर्षांपूर्वी मित्रांबरोबर ट्रीपला गेला होता, मध्यप्रदेशात कुठल्यातरी गावात. तिथून ट्रेकला पण जाणार होते ते. त्या ट्रीपपासून ह्याचं काहीतरी बिनसलं. कारण त्याच्या आधीचं आठवलं, तर तेव्हाचा सुजय स्वभावाने अगदी वेगळा होता. त्या ट्रिपनंतरच हळूहळू त्याचे मित्रही यायचे बंद झाले. मला अगदी शंभर टक्के खात्री नाही. पण बरेचवेळा त्याच्या काळजीत रात्री जागून काढल्यात मी. तेव्हा हेच आठवायचा प्रयत्न करायचे की नक्की कधी पासून असं झालं असावं. तर जितकं मी मागे मागे जाऊन आठवून पहाते, तितकी माझी खात्रीच पटते, की नक्कीच. त्या ट्रिपनंतर काहीतरी बिनसलं.”\nमधेच त्यांनी थोडं थांबून पाणी प्यायलं. कदाचित एकदम एवढं सगळं बोलल्यामुळे त्यांना जरा दमल्यासारखं झालं असावं. योगिताच्या बोलण्यात आलं होतं त्यांचं ऑपरेशन झाल्याचं आणि त्यांना बोलायला त्रास होत असल्याचं, सायलीला आठवलं.\n“हे अगदी दुसऱ्या दिवसापासून लक्षात नाही आलं माझ्या. पण हळूहळू एक महिन्याभरानंतर त्याच्यातले बदल जाणवायला लागले. एक–दोन वेळा मी त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण त्याने “मला काहीही झालं नाहीये” म्हणून विषय तिथेच बंद केला. त्याच्या दोन अगदी जवळच्या मित्रांनाही फोन केले मी. पण त्यांनीच सुजय आता आमच्याशी पूर्वीसारखा बोलत नाही, म्हणून तक्रार केली. त्याचा अगदी लहानपणापासूनचा मित्र – प्रशांत, तो काही त्या ट्रीपला गेला नव्हता, पण ट्रीपवरून आल्यानंतर सुजय त्याला भेटायला गेला होता. त्याला नक्कीच काहीतरी बोलला असणार तो. त्याला एक दिवस निरोप पाठवला मी भेटायला ये असा. दोन दिवसांनी येतो असा त्याचा निरोप आला…..”\nबोलता-बोलता सुजयच्या आई एकदम गप्पच बसल्या.\nस्टेशनच्या नावाचा बोर्ड दिसला आणि गेल्या सोळा–सतरा तासांचा प्रवासाचा शीण एकदम नाहीसा झाल्यासारखा वाटला सिद्धार्थला. ट्रेन अपेक्षेप्रमाणेच दीड तास तरी लेट झाली होती.\nसायलीने कटनीला न जाण्याबद्दल त्याला बजावलं होतं तरीही तो कटनीला येऊन दाखल झाला होता. काल सकाळी उठून जी ट्रेन मिळेल तिचं बुकिंग त्याने करून टाकलं होतं. दोन दिवसांची बॅग भरली. मित्राचं काही काम आहे म्हणून जातोय असं आईला सांगितलं आणि तो तडक निघाला. सायलीने ज��ी त्याला ह्या सगळ्यापासून लांब ठेवायचं ठरवलेलं असलं तरीही तो लांब राहू शकतच नव्हता ह्या सगळ्यापासून. सायली त्याला मनापासून आवडत होती. तिच्यात तो स्वतःची लाईफ-पार्टनर शोधत होता. आणि ह्या अशा वेळी तिची साथ न देता फक्त तिचा विचारच करत बसणं त्याला शक्यच नव्हतं.\nकटनीला येण्याचं त्याने ठरवलं खरं. पण तिथे जाऊन काय करायचं हे मात्र त्याला ठरवताच येत नव्हतं. सायलीच्या डायरीतल्या पानांचा फोटो ईशाने त्याला पाठवला होता. त्यात कटनीबद्दल फारसं काहीच नव्हतं. एक ते मंदिर हा एकच क्लू होता सध्यातरी. त्या मंदिराच्या बॅकग्राउंडवर सुजयने फोटो काढला होता आणि त्यातल्या बोर्डवरची अक्षरं सायली आणि ईशाने शोधून काढली होती. त्या मंदिराचं नाव फक्त त्याच्याकडे होतं. आधी तिथेच जाऊन बघू, असं त्याने ठरवलं.\n“काय झालं मग काकू प्रशांतकडून काही कळलं का तुम्हाला प्रशांतकडून काही कळलं का तुम्हाला\nसायली ऐकायला अधीर झाली होती. काकू अचानक गप्प का झाल्या, हे तिला कळत नव्हतं.\n“अगं कसलं काय…येणार होता त्याच्या आदल्याच दिवशी ऍक्सिडंट झाला त्याचा. पुढे खूप दिवस कोमात होता. शेवटी व्हायचं तेच झालं. माझ्या डोळ्यांसमोर मोठा झाला होता गं, सुजयसारखाच होता माझ्यासाठी. आणि मग त्याच्याबरोबर त्याने जे काही सांगितलं असतं मला, तेही गेलं. सुजयमध्ये, त्याच्या स्वभावात झालेले हे बदल माझ्यासाठी अजूनही कोडंच आहे बघ. त्यातल्या त्यात, लोकांची मुलं व्यसनी होतात, आपल्या बाबतीत तसलं काहीही झालं नाही, ह्याबद्दल त्याला थँक्स म्हणतेय…” वर हात दाखवत त्या म्हणाल्या.\n“अरे बापरे…खरंच भयानक आहे हे. पण मग बदल झाले त्याच्यात म्हणजे नक्की काय झालं कारण योगिता म्हणाली त्याप्रमाणे फारच चांगला आणि समजूतदार मुलगा वाटला मला तो. म्हणजे ह्याआधी तो तसा नव्हता का कारण योगिता म्हणाली त्याप्रमाणे फारच चांगला आणि समजूतदार मुलगा वाटला मला तो. म्हणजे ह्याआधी तो तसा नव्हता का\n“फार स्वच्छंदी होता गं. स्वतःच्या जगात असायचा. म्हणजे भरपूर मित्र आजूबाजूला आणि हा त्यांच्यात अगदी राजा असल्यासारखा. मित्रांमध्ये असताना घरी वेळेवर जायला हवं, हेपण विसरायचा कधी कधी. मुद्दाम नाही करायचा तो, पण घरची जबाबदारी हळूहळू घ्यायला हवी हे त्याच्या गावीही नसायचं. स्वतःला हवं तेच करायचा. म्हणजे दुसऱ्याचं वाईट करून नाही, पण स्वतःच्या ईच्छांना मुरडही नाही घालायचा कधी. तडजोड कधीच नाही आवडायची त्याला. मग हळूहळू अचानक घरात लक्ष घालायला लागला. घरातलं काही सामान संपलंय का विचारायचा. माझ्याबरोबर डॉक्टरकडे यायचा. त्याचा समजूतदारपणा हळूहळू वाढायला लागला. सुरुवातीला मला वाटलं की बरोबरीच्या मित्रांची लग्न जमायला लागली तसं ह्यालाही आपलं लग्न आता व्हावं, असं वाटत असेल. कदाचित त्यातूनच हा समजूतदारपणा येत असावा. मी हळूहळू त्याच्यासाठी स्थळं बघायला सुरुवात केली. पण एका बाजूला त्याचा मित्रांचा गोतावळा सुटत गेला, तसतशी मला काळजी वाटायला लागली. त्याच्या स्वभावात हळूहळू झालेले हे बदल प्रकर्षाने जाणवायला लागले. पण नंतर काही महिन्यांनी त्याचं लग्न ठरलं, मग आणखी दीड महिन्यात ते मोडलं, मग त्याला सावरण्यात हे आधीचं सगळं बाजूलाच पडलं.”\nसुजयच्या आई जसजसं बोलत होत्या, तसतशी सायलीची खात्रीच पटत होती, की मध्य प्रदेशातलं ठिकाण म्हणजे नक्कीच कटनी ह्या गावाचा ह्या सगळ्याशी काहीतरी संबंध असणार. पण काहीतरी विचारून खात्री करून घेतली पाहिजे.\n“काकू, म्हणजे तुमच्या बोलण्यावरून, मध्य प्रदेशातल्या ट्रीपच्या वेळी काहीतरी झालं असावं नक्कीच. तो नक्की कुठे गेला होता काही आठवतंय का म्हणजे माझी एक मैत्रीण राहते तिथे कटनी नावाच्या एका शहरात. पण तिची नक्की काय मदत होऊ शकेल ह्या सगळ्यात ते कळत नाहीये मला.” सायली\n मी ऐकलंय हे नाव….पण मला नक्की सांगता नाही येणार सुजय इथे गेला होता की नाही ते. ते सगळे इंदौरला गेले होते. खरं तर त्याच्या एका मित्राच्या नातेवाईकांपैकी कुणाचंतरी लग्न होतं तिथून जवळ कुठल्यातरी शहरात, तो त्या लग्नासाठी जायचा होता. मला वाटतं, जबलपूरला होतं लग्न. तर ह्याच्या सगळ्या ग्रुपनेच जायचं ठरवलं, ट्रिप म्हणून. आणि मग शेवटचे दोन दिवस ट्रेक, असं ठरलं होतं त्यांचं. जवळपास तीन आठवड्यांची ट्रिप होती त्यांची. अर्थात सुजय दोन दिवस लवकरच घरी आला, आधी काहीही न कळवता. मी विचारलं तर म्हणाला की सगळेच परत आलेत. ट्रेक लवकर झाला, असं म्हणाला.”\n“पण नंतर तो काहीच बोलला नाही का तुमच्याशी म्हणजे तिथे काय झालं, कोण कोण भेटलं वगैरे म्हणजे तिथे काय झालं, कोण कोण भेटलं वगैरे\n“तिथे काय काय झालं ते एका अक्षरानेही बोलला नाही तो. आणि आल्यावर दुसऱ्या दिवसापासून त्याचं ऑफिसचं काम इतकं वाढलं की रात्��ी उशिरा नुसतं झोपण्यापुरता घरी यायचा तो. ट्रिप चांगली झाली एवढंच तुटक म्हणाला. पण कधीतरी रात्री झोपेत काहीतरी बोलताना ऐकायचे मी त्याला. पण काय बोलतोय ते मात्र काही कळायचं नाही. मंदिर आणि नदी हेच सारखा–सारखा बोलत राहायचा. मी विचारलंही एकदा सकाळी त्याला, पण त्याला काही आठवत नव्हतं. ”\nसायलीचा हा प्रश्न सुजयच्या आईच्या ऐवजी स्वतःलाच जास्त होता. सुजयच्या आईकडून जी काही बारीक–सारीक माहिती मिळत होती त्यावरून ती काहीतरी धागा मिळतोय का, ह्या कोड्याचे तुकडे एकमेकात जोडले जातायत का, हाच विचार करत होती.\n“तेच तर ना. काय डोक्यात होतं तेव्हा त्याच्या, मला अजिबात थांग लागू दिला नाही त्याने. पण आता मला सांग, आता ह्या सगळ्या माहितीवरून तू नक्की काय निष्कर्ष काढणार आहेस आणि योगिताला जाऊन काय सांगणार आहेस तशी ती फार आवडली होती मला सुजयसाठी. लाघवी आहे मुलगी. पण तिने अशा काही कारणावरून लग्न मोडलं की पार मनातूनच उतरली माझ्या. बरं तिच्या आई–वडिलांनी तरी समजवावं की नाही तिला तशी ती फार आवडली होती मला सुजयसाठी. लाघवी आहे मुलगी. पण तिने अशा काही कारणावरून लग्न मोडलं की पार मनातूनच उतरली माझ्या. बरं तिच्या आई–वडिलांनी तरी समजवावं की नाही तिला लग्न काय खेळ आहे का लग्न काय खेळ आहे का मनात आलं की ठरवलं आणि मनातून उतरलं की मोडलं असं करायला. पण नाही …तिचे आई–बाबा जाऊन बसलेत तिकडे यु.एसला. मला फक्त एक फोन करून माफी मागितली त्यांनी….पण माझा मुलगा तिच्यात गुंतत चालला होता, त्याचं काय मनात आलं की ठरवलं आणि मनातून उतरलं की मोडलं असं करायला. पण नाही …तिचे आई–बाबा जाऊन बसलेत तिकडे यु.एसला. मला फक्त एक फोन करून माफी मागितली त्यांनी….पण माझा मुलगा तिच्यात गुंतत चालला होता, त्याचं काय\nसुजयच्या आईंना काय सांगून समजवावं हेच सायलीला कळेना. त्यांची बाजूही बरोबर होती. पण योगिताची बाजू मात्र त्यांना माहित नव्हती. खरं तर स्वतःच्या मुलाचं खरं रूपही त्यांना अजून माहित नसावं.\n“शांत व्हा काकू तुम्ही. मला कळतंय तुमच्या मनात काय घालमेल चालली आहे ती. सुजयच्या बाबतीत काही गोष्टी नॉर्मल नाहीयेत, असं माझंही म्हणणं नाही. पण योगिता माझी खूप चांगली मैत्रीण झाली आहे. आणि ती मनात येईल ते बोलतेय असंही मला वाटत नाही. तिने जेव्हा सुजयचं वर्णन केलं तेव्हा मला खूप तीव्रतेनं वाटलं की सुजयच्या श���वाय आणखी परफेक्ट स्थळ तिच्यासाठी आणखी कुठलंच नसेल. म्हणून तर मी ही सगळी माहिती काढून बघायचं ठरवलं. आता ह्याचा आपल्याला काय उपयोग होईल हे आत्ता तरी मला नाही माहित. मी विचार करते घरी जाऊन. पण मला सांगा काकू, सुजय आत्ता काय करतो म्हणजे कुठे काम करतो म्हणजे कुठे काम करतो कुठे राहतो तुम्ही गेला आहेत त्याच्याबरोबर मुंबईला राहायला\nकाकूंना सुजय आत्ता काय करतोय हे माहित नसावं असा सायलीचा अंदाज होता आणि त्यांच्या पुढच्या उत्तरावरून तो बरोबरच ठरला. आणि दुसऱ्या बाजूने सुजय मुंबईमध्ये आत्ता नक्की काय करतो, कुठे राहतो ह्याचं उत्तर सायलीला मिळालं.\n“मला कुठला नेतोय तो तिथे फार बिझी लाईफ आहे म्हणे, तू एकटी कंटाळशील असं म्हणतो. एका इंजिनीरिंग कंपनी मध्ये आहे. पूर्वी बिझनेस डेव्हलपमेंट डिपार्टमेंट मध्ये होता, इथे असताना. पण आता टेक्निकल साईडला आहे. मला वाटतं क्वालिटी कंट्रोल मध्ये आहे. मी सांगते तुला नाव…जरा डायरीमध्ये बघावं लागेल. लक्षात नाही राहत गं माझ्या ती नावं. “\nत्या डायरी शोधायला उठल्या तसं सायलीने त्यांना थांबवलं…\n“राहूदे काकू, नंतर द्या. मला आणखी एक विचारायचं होतं तुम्हाला…म्हणजे त्याच्या लग्नाचा काही विचार करताय का तुम्ही म्हणजे जर योगिता पुन्हा तयार झाली तर तुम्ही …….म्हणजे…..तुमची तयारी असेल का म्हणजे जर योगिता पुन्हा तयार झाली तर तुम्ही …….म्हणजे…..तुमची तयारी असेल का\n संसार त्यांना करायचाय…सुजय दुखावला तर गेला आहेच. पण तो पुन्हा विचार करायला तयार असेल तर माझं काहीच म्हणणं नाही. मात्र, या वेळी तिने ठाम निर्णय घ्यावा हे मात्र माझं म्हणणं आहेच. आणि अगं त्याचं लग्न जुळवण्याबद्दल म्हणत असशील तर वेळ हवा ना त्याला त्याने स्वतःला इतकं कामात बुडवून घेतलंय की त्याला वेळच नाही ह्या सगळ्याबद्दल बोलायला. मी विषय काढत राहते त्याच्याकडे, आणि तो टाळत राहतो….”\nकाकू बोलतच राहिल्या. कदाचित नातेवाईक आणि शेजाऱ्यांपेक्षा असं काहीही संबंध नसलेल्या तिसऱ्याच माणसाशी आपल्या मनातलं शेअर करणं त्यांना सोपं वाटत असावं.\nसायलीही तिच्याच विचारात होती. ह्यांच्या मुलाचा ज्या मुलीशी साखरपुडा झालाय, जिच्याशी तो आता काही दिवसात लग्न करणार आहे, ती मुलगी ह्यांच्या समोर बसली आहे आणि ह्यांना माहिती नाही. का करतोय सुजय हे सगळं कशासाठी आमचीच नाही, तर स्वतः���्या आईचीही फसवणूक \nत्यांच्या पुढच्या वाक्याने मात्र सायली एकदम भानावर आली. तिच्या पायाखालची जमिनच सरकली खरं तर.\n“तू आता आली आहेस तर मग सुजयला भेटूनच जा. तो येणार आहे आज. खरं तर कधीही पोहोचेल आता एवढ्यात. थांब हा. मी फोन करून बघते कुठे पोहोचलाय ते. ”\nती इतक्या जोरात ओरडली की फोन करायला म्हणून उठलेल्या सुजयच्या आई एकदम दचकून थांबल्याच. ते पाहून सायलीने स्वतःला सावरलं. तिच्या चेहऱ्यावरचे भाव बघून त्यांना संशय येऊ शकला असता.\n“सॉरी मी जरा जोरात ओरडले. पण तुम्ही मघापासून काहीच बोलला नाहीत ना, तो येणार आहे, अचानक कळलं, म्हणून अशी रिऍक्ट झाले मी. पण ….म्हणजे…एवढ्यात येईलच का तो…किती वाजता येणार आहे\nसायलीचं बोलणं ऐकता ऐकता त्यांनी सुजयला फोन लावलेलाही होता.\n“अगं एवढ्यातच यायला पाहिजे. बस तर पोहोचलीच असेल त्याची…रिक्षात असेल आ….हॅलो ..हॅलो…हा..सुजय मी बोलतेय…अरे कुठे पोहोचलायस ………………………….बरं बरं …ये लवकर….चल ठेवते….”\n“बघ मी म्हटलं ना, अगं रिक्षात आहे तो. मागच्याच वळणावर आहे. दोन मिनिटात पोहोचेलच गं….थांबच तू आता….”\nमुलगा येणार म्हणून त्यांची आता लगबग सुरु झाली….\n“अगं बाई, एवढ्या वेळ तू बसली आहेस पण तुला चहा पण नाही विचारला मी. थांब मी बाईंना चहा टाकायला सांगते. सुजयलाही लागेलच आता…”\nपण सायलीचं काहीही न ऐकता त्या आत गेल्या.\n पटकन निघून जावं का पण सुजय बाहेरच भेटला तर पण सुजय बाहेरच भेटला तर आणि निघून गेले तर त्याच्या आईला संशय येईल आणि त्या सुजयकडे आपण आल्याचं सुद्धा बोलतील. काय करावं आणि निघून गेले तर त्याच्या आईला संशय येईल आणि त्या सुजयकडे आपण आल्याचं सुद्धा बोलतील. काय करावं काहीच सुचत नाहीये….तिने पटकन आतल्या खोलीकडे आणि बाहेरच्या दरवाजाकडे एक नजर टाकली आणि ईशाचा नंबर डायल केला.\n“काय मॅडम…..कशी चाललीये शोध मोहीम तू मला न घेता गेलीस ना, म्हणून फोन उचलणारच नव्ह…”\nपण तिला पुढे काहीच बोलू न देता सायली म्हणाली.\n“ईशा, एक प्रॉब्लेम झालाय. अगं मी सुजयच्या घरी आहे आणि सुजय येणार आहे आज इथे. अच्युअली आलाय. एक मिनिटात त्याची रिक्षा येईल दरवाजावर.”\n अगं मग माझ्याशी काय बोलतेयस पळ ना तिथून….” ईशा किंचाळलीच.\n“त्याच्या आईला संशय येईल आणि त्या त्याला सांगतील माझं वर्णन करून ही अशी मुलगी आली होती म्हणून. मग काय करू आणि बाहेर पडले आणि तो दरवाजात भेटला तर आणि बाहेर पडले आणि तो दरवाजात भेटला तर\n“मी….मी काय करू आता….मला सुचत नाहीये. ….मी जरा विचार करते आणि तुला फोन करते. ओके\n“अगं वेळ आहे का तेवढा ईशा, मला त्याच्या समोर जायला लागणार…कदाचित बाहेर आला पण असेल तो..त्याला सगळं कळल्यावर तो खरं सांगेल का आपल्याला ईशा, मला त्याच्या समोर जायला लागणार…कदाचित बाहेर आला पण असेल तो..त्याला सगळं कळल्यावर तो खरं सांगेल का आपल्याला आणखी खोटं बोलेल तो…काय करायचं आता आणखी खोटं बोलेल तो…काय करायचं आता\n“मी….मी ठेवते फोन…जरा विचार करते….चल बाय….”\nईशाने फोन ठेवला आणि डोक्याला हात मारत ती ऑफिसमध्ये येरझाऱ्या घालायला लागली. ऑफिसमधले सगळे तिच्याकडे कुतूहलाने बघत होते, ह्याकडेही तिचं लक्ष नव्हतं.\nत्याच वेळेला कोथरूडच्या घरात सुजयच्या काकांच्या घरात—\n“लक्ष्मी, अगं ती कोरान्नेबाईंनी दिलेली पत्रिका आणि फोटो कुठे ठेवलायस जरा बघायचाय…” सुजयचे काका\n“ते काय गोदरेजच्या कपाटात समोरच आहे ते पाकीट…त्यात आहे…काय बघायचंय पण तुम्हाला\n“अगं सुजयसाठी एवढी स्थळं बघताना आता बारीक सारीक माहिती झाली आहे, म्हणजे नक्षत्र कुठलं चांगलं, कुठली रास त्याला चालत नाही वगैरे. ते बघून घेतो आणि ठीक असेल सगळं तर उद्याच वहिनींना नेऊन देऊ पत्रिका…काय\n आज संध्याकाळी जायचंय ना…विसरलात का वहिनींचा फोन आला होता काल रात्री, मी म्हटलं होतं तुम्हाला. सुजयचा तिथीने वाढदिवस ना आज, तो येणार आहे म्हणाल्या. दुपारीच बोलवत होत्या खरं तर. पण मी म्हटलं तो राहणार आहे तर मग रात्री जाऊ जेवायला आणि तिथेच राहू. भावोजींना जरा सुजयशी बोलायला सांग म्हणाल्या. लग्नाबद्दल काही ठरवलंय का त्याने, वगैरे. मला काही थांग लागू द्यायचा नाही म्हणाल्या.” काकू\n“हम्म…त्याच्याशी बोलायला तर हवंच आहे. त्याचं पुढचं आयुष्य मार्गी लावायला वहिनींना आपणच मदत करायला हवी. त्या तरी आणखी कोणाकडून अपेक्षा करणार पण त्यांच्यासाठी निदान अज्ञानात सुख तरी आहे. त्यांना काहीच माहित नाहीये. पण आपलं तसं नाही. प्रशांतकडून आपल्याला जे कळलंय ते फार विचित्र आहे. असं व्हायला नको होतं. म्हणजे मी असं म्हणत नाही, की त्याची मागची दोन्ही लग्न ह्या कारणासाठी मोडली. पण त्या दोन्ही मुलींनी दिलेली कारणं पण त्यांच्यासाठी निदान अज्ञानात सुख तरी आहे. त्यांना काहीच माहित नाहीये. पण आपलं तसं नाही. प्��शांतकडून आपल्याला जे कळलंय ते फार विचित्र आहे. असं व्हायला नको होतं. म्हणजे मी असं म्हणत नाही, की त्याची मागची दोन्ही लग्न ह्या कारणासाठी मोडली. पण त्या दोन्ही मुलींनी दिलेली कारणं त्यात इतकं साम्य कसं असू शकतं त्यात इतकं साम्य कसं असू शकतं त्यांना होणारे भास, ऐकू येणारे विचित्र आवाज, काय असेल ते सगळं त्यांना होणारे भास, ऐकू येणारे विचित्र आवाज, काय असेल ते सगळं तिथे कटनीला जे झालं, त्या मुळे हे होत असेल असं म्हणायचं नाही मला. पण मग ह्या दोन्ही मुलींची लग्न मोडण्याची कारणं ऐकून मनात येतंच, की हे सगळं त्यामुळे तर होत नसेल तिथे कटनीला जे झालं, त्या मुळे हे होत असेल असं म्हणायचं नाही मला. पण मग ह्या दोन्ही मुलींची लग्न मोडण्याची कारणं ऐकून मनात येतंच, की हे सगळं त्यामुळे तर होत नसेल परिणाम काहीही असोत, ते जे झालं ते व्हायला नको होतं….” काका\n“अहो, काय अर्थ आहे बोलून सगळं मलाही बरेच प्रश्न पडतात. पण कोणाला विचारणार मलाही बरेच प्रश्न पडतात. पण कोणाला विचारणार सुजयला ह्याबद्दल काहीही विचारू किंवा सांगू नका, असं प्रशांतने बजावलं होतं. बिचारा तो तर गेला. त्याला एकट्यालाच माहित होतं काय झालं ते. नंतर एवढे प्रश्न मागे ठेवून गेलाय, त्याची उत्तरं मागणार कोणाकडे सुजयला ह्याबद्दल काहीही विचारू किंवा सांगू नका, असं प्रशांतने बजावलं होतं. बिचारा तो तर गेला. त्याला एकट्यालाच माहित होतं काय झालं ते. नंतर एवढे प्रश्न मागे ठेवून गेलाय, त्याची उत्तरं मागणार कोणाकडे दीड वर्ष होऊन गेलं तरी आजही हा विषय निघाला की मला फार अस्वस्थ व्हायला होतं. असं वाटतं, की सरळ सुजयकडे जाऊन बोलावं की आम्हाला कळलं आहे. आता तरी आम्हाला सगळं सांग. सगळ्या प्रश्नांची उत्तरं दे. पण मग ह्या सगळ्यानंतर त्याच्यात जो बदल झालाय, तो इतका स्वतःच्या जगात, स्वतःपुरतं जगायला लागलाय, की त्याच्याशी ह्या विषयावर बोलायची हिम्मत पण होत नाही. पूर्वीसारखा आता त्याच्याशी संवादच नाही राहिलाय. त्याची कधी कधी भीतीच वाटते मला. माझं ऐका, आपण ह्या सगळ्यात नको पडूया. वहिनींना काहीच माहित नाही, हे चांगलंच आहे. आणि सुजयलाही काही कळू नको द्यायला. आपण फक्त आपलं काका– काकूचं कर्तव्य पार पाडायचं. त्याच्यासाठी चांगली स्थळं बघू. एकदा लग्न झालं त्याचं की सुधारेल तो….” काकू\n“तू म्हणतेयस ते अगदी सगळं पटतंय मला. पण ��ग्न झालंच नाही तर पुन्हा तिसऱ्यांदा असाच अनुभव आला तर पुन्हा तिसऱ्यांदा असाच अनुभव आला तर \n” अहो, मी म्हटलं ना, विचार करू नका. आपल्या हातात काही नाहीये. प्रशांतकडून सगळं कळल्यावर तुम्ही त्या प्रजापतींच्या नातेवाईकांना– कोण ते ..मामा त्यांचे, त्यांच्याशी फोन करून बोलण्याचा प्रयत्न केला होतात ना कसाबसा त्यांचा नंबर मिळवला होता. पण सुजयचं नाव ऐकून त्यांनीच सुनावलं आपल्याला. नक्की काय झालं हे बोलणं बाजूलाच राहिलं…आपण शक्य तेवढं सगळं केलंय हो आपल्याकडून. आता आणखी काय करणार कसाबसा त्यांचा नंबर मिळवला होता. पण सुजयचं नाव ऐकून त्यांनीच सुनावलं आपल्याला. नक्की काय झालं हे बोलणं बाजूलाच राहिलं…आपण शक्य तेवढं सगळं केलंय हो आपल्याकडून. आता आणखी काय करणार\n“तेही आहेच म्हणा. मी तुला बोललो नव्हतो, पण एकदा तू घरी नसताना पुन्हा प्रजापतींचा नंबर फिरवून बघितला होता मी. पण पुन्हा तेच झालं…..मग नाद सोडला मी…” काका\n“जाऊदे. आता ते कटनी, प्रशांत, सुजय, प्रजापती सगळे विषय बंद. संध्याकाळी जायचंय वहिनींकडे. मी जरा कामं आवरते माझी, नाहीतर उशीर व्हायचा….” काकू आत जाता जाता म्हणाल्या.\nरिक्षातून उतरल्यावर सिद्धार्थने समोर पाहिलं. विष्णू–वराह मंदिर असं लिहिलेली पाटी समोर दिसली. त्याने मोबाईलवरून सुजयच्या फेसबुक अकाऊंटमधून त्या मंदिरापुढच्या त्याच्या फोटोवर एकदा नजर टाकली. मंदिर तर हेच होतं. सायली आणि ईशाने विचार करून शोधून काढलेली हिंदीमध्ये लिहिलेली ती सूचना सुद्धा त्याला त्या पाटीवर खाली दिसली.\nमंदिरात जाऊन दर्शन घेतल्यावर तो बाहेर आला आणि त्याने आजूबाजूच्या परिसरावर एक नजर टाकली. मंदिराच्या बाहेर एक जुनी विहीर होती. काही बायका तिथे पाणी भरण्यासाठी आलेल्या होत्या. समोर एक छोटं मैदान आणि मैदानाच्या समोर काही जुन्या पद्धतीची घरं होती. आजूबाजूला दुकानं वगैरे फारशी दिसत नव्हती. देवळातल्या पुजाऱ्याकडे त्याने इथे बाहेरगावाहून पर्यटक वगैरे येतात का, वगैरे चौकशी केली. पण तो काही दिवसापूर्वीच तिथे आलेला होता. सिद्धार्थसारखंच त्यालाही हे गाव, आजूबाजूचा परिसर सगळं नवीनच होतं. त्याच्याकडून काही माहिती मिळेल अशी अपेक्षा करणं चुकीचंच होतं. त्याने मैदानाच्या समोरच्या घरांकडे मोर्चा वळवला.\nतिथे एकमेकांना लागून अशी चार–पाच घरं होती. तशी लहानच होती आ���ि जुनीसुद्धा झालेली होती. डाव्या बाजूच्या दोन्ही घरांकडे बघून तिथे कोणी राहत असेल असं वाटतच नव्हतं. इतकी ती मोडकळीला आल्यासारखी होती. बाकीची तीन घरं त्यातल्या त्यात जरा बऱ्या स्थितीत होती. पण त्यातल्या एका घराला कुलूप होतं. मधल्या घराचं दार उघडं असल्यासारखं दिसत होतं. त्याच्या छोट्या फाटकावरची पाटीकडे नजर टाकून सिद्धार्थ आत शिरला. त्याने आत शिरून फाटक बंद केल्यावर मोडकळीला आलेली ती पाटी एका बाजूने निखळली आणि एकाच खिळ्यावर त्या फाटकाला लोम्बकळायला लागली.\nह्या धक्क्याने त्या पाटीवर लावलेली लाकडी अक्षरंही निखळली आणि खाली जमिनीवर पडली. त्या आवाजाने सिद्धार्थ पुन्हा मागे वळला. जमिनीवर पडलेले ते लाकडी अक्षरांचे तुकडे त्याने बघितले. खाली बसून त्याने एखादं पझल सोडवावं तशी ती उलट–सुलट झालेली अक्षरं विचार करून एका–पुढे एक लावली.\nमान वर उचलून पुन्हा एकदा त्या घराकडे पाहत सिद्धार्थने ती अक्षरं तिथेच बाजूच्या एका दगडावर ठेवली आणि तो आत घराच्या दिशेने जाण्यासाठी वळला. आत जाणाऱ्या प्रत्येक पावलासोबत का कुणास ठाऊक, एक अस्वस्थ करणारी जाणीव जागी होत होती. रस्त्यावरच्या गाड्यांचे आवाज, लांब कुठेतरी खेळणाऱ्या मुलांचे आवाज, येणाऱ्या–जाणाऱ्याने वाजवलेली देवळातली घंटा हे सगळं कानावर पडत असूनही अचानक त्याला आजूबाजूला एक विचित्र नीरव शांतता जाणवायला लागली. वाळक्या पानांवर पाय पडल्यावर जसा आवाज येईल तसलाच आवाज आला आणि तो थांबला. त्याने स्वतःच्या पायाकडे बघितलं. खालची जमीन तर अगदी स्वच्छ होती. पानं किंवा आणखी कसलाच कचरा दिसत नव्हता. पाठीमागून अचानक थंड हवा आल्यासारखी वाटली आणि तो गारठून गेल्यासारखा तिथेच उभा राहिला. एवढ्या कडक उन्हात, घामाच्या धारा वाहत असताना अशी थंड हवा अचानक कुठून आली हा प्रश्न तर होताच, पण आत्ता हवेच्या झोतानंतर त्याला जो भास झाला होता, त्याचं काय मागे कुणीतरी उभं असल्याचा भास. हलक्या आवाजात कुणीतरी बोलल्याचा भास. त्याने झटकन मान फिरवून मागे वळून पाहिलं. पण मागे कोणीच नव्हतं. मनातली अस्वस्थता बाजूला सारत तो घराच्या दिशेने पुढे निघाला.\nकाय करावं काहीच सुचत नव्हतं सायलीला. ती तशीच उभी राहिली होती. विचार करून फोन करते, असं ईशा म्हणाली होती खरं, पण अजून तिचा फोनही आलेला नव्हता. जावं का निघून असंच, सुजयच्या आईला क���हीही न सांगता खरं तर असं पळून गेल्यासारखं करणं तिला पसंतच नव्हतं. पण आत्ता ईलाज नव्हता. सुजयने तिला इथे बघितल्यावर ती काय सांगणार होती त्याला खरं तर असं पळून गेल्यासारखं करणं तिला पसंतच नव्हतं. पण आत्ता ईलाज नव्हता. सुजयने तिला इथे बघितल्यावर ती काय सांगणार होती त्याला तिने कितीही कथा रचून सांगितल्या असत्या तरी सुजयचं विश्वास बसला नसताच. जाऊदे, असं नुसतं विचार करण्यापेक्षा पटकन निघून जावं आणि सुजयच्या आईला नंतर फोन करून सांगावं की आपल्या भेटीबद्दल सुजयला काहीही बोलू नका, हेच ठीक आहे. अर्थात, त्यांनी सुजयला सांगणं, न सांगणं सगळं त्यांच्याच हातात होतं त्यानंतर. पण निदान हा एक उपाय होता. पटकन घरातून निघून जाण्याचा विचार करून ती घाईघाईत दरवाजापाशी गेली. तेवढ्यात बाहेर गेट उघडल्याचा आवाज आला आणि घाबरून ती तिथेच खिळून उभी राहिली.\nअज्ञाताची चाहूल – पर्व पहिले (भाग : १ )\nअज्ञाताची चाहूल (भाग : 2 )\nअज्ञाताची चाहूल (भाग : 3 )\nअज्ञाताची चाहूल (भाग : 4)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 5)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 6)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 7)\nअज्ञाताची चाहूल : पर्व दुसरे (भाग : 8)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 9)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 10)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 11)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 12)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 13)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 14)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 15)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 16)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 17)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 18)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 19)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 20)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 21)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 26)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 22)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 27)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 23)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 28)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 24)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 29)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 25)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 30)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 31)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 32)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 33)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 34)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 35)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 36)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 37)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 38)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 39)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 40)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 41)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 42)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 43)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 44)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 45)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 46)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 47)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 48)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 49)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 50)\nह्या ब्लॉगवरील कोणतेही लेख/ कथा किंवा कथेचा कोणताही भाग लेखिकेच्या पूर्व-परवानगीशिवाय वापरू नयेत. अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nअज्ञाताची चाहूल – पर्व पहिले (भाग : १ )\nअज्ञाताची चाहूल (भाग : 2 )\nअज्ञाताची चाहूल (भाग : 3 )\nअज्ञाताची चाहूल (भाग : 4)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 5)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 6)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 7)\nअज्ञाताची चाहूल : पर्व दुसरे (भाग : 8)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 9)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 10)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 11)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 12)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 13)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 14)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 15)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 16)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 17)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 18)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 19)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 20)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 21)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 26)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 22)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 27)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 23)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 28)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 24)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 29)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 25)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 30)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 31)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 32)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 33)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 34)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 35)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 36)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 37)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 38)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 39)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 40)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 41)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 42)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 43)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 44)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 45)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 46)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 47)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 48)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 49)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 50)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://yetaajaataa.blogspot.com/2007/03/", "date_download": "2020-04-07T17:47:46Z", "digest": "sha1:26IRQN5BW53XTEV4DUPZHUK6MR6SUUEA", "length": 7382, "nlines": 204, "source_domain": "yetaajaataa.blogspot.com", "title": "येता जाता: March 2007", "raw_content": "\n'तुष्की नागपुरी' च्या येताजाता ब्लाग वर आपले स्वागत आहे. या सर्व कविता सोबत दिलेल्या छायाचित्राच्या अनुषंगाने सुचलेल्या कविता आहेत. छायाचित्र डोळ्यासमोर आले त्या वेळेला काहीच न ठरवता जे लिहिल्या गेले त्या या कविता आहेत. सर्व छायाचित्र उपलब्ध करून देणाऱ्यांचा तुष्की नागपुरी मनःपूर्वक आभारी आहे.\nरविवार, १८ मार्च, २००७\nमराठी मधे पहिली गद्य नोंद - तुषार जोशी नागपूर\nप्रेष���: Tushar Joshi वेळ १२:३९ म.उ. कोणत्याही टिप्पण्या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nपाहिले होते तुला मी\nतुझे नाव मनात येताच\nअनुवाद - मराठी कविता का हिंदी अनुवाद\nशब्द चित्र - हिंदी कविताएँ\nदीप्ती सूर्वे जाधव (2)\nसावळ्या मुलीची गाणी (3)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nसाधेसुधे थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://mahaenews.com/category/maharashtra/", "date_download": "2020-04-07T16:24:01Z", "digest": "sha1:GB2HTVK6WC3TI5YRXXDQVP6WHQ2XRKTK", "length": 21850, "nlines": 202, "source_domain": "mahaenews.com", "title": "महाराष्ट्र | Mahaenews", "raw_content": "\n#CoronaVirus: देशभरात ५०८ नवे रुग्ण पॉझिटिव्ह, कोरोनाग्रस्तांची संख्या ४७८९, तर १२४ मृत्यू\n मुंबईतले कोरोनाग्रस्त ४९० वरुन थेट ५९०, २४ तासात पाच जणांचा मृत्यू\n#CoronaVirus: पुण्यात संचारबंदीची होणार कडक अंमलबजावणी; दोनच तास राहणार दुकानं खुली\n#CoronaVirus: मुंबईतले कोरोनाग्रस्त ४९० वरुन थेट ५९०, २४ तासात पाच जणांचा मृत्यू\nकिंचाळण्यापेक्षा शांत राहून कामाचा ठसा उमटवायचा असतो: रोहित पवार\nअफवा रोखण्यासाठी व्हॉट्सऍपचा मोठा निर्णय, मेसेजवर निर्बंध\nमुंबई, पुणे आणि नागपूर येथे आवश्यक भाजीपाला व किराणा मालाची आवक सुरळीत\nCoronavirus : सोनिया गांधींनी नरेंद्र मोदींना लिहिले पत्र, वाचा संपूर्ण पत्र\n#PCMC Politics: राज्यात काहीभाग सील करणार; संचारबंदीचे उल्लंघन केल्यास तुरुंगवास : उपमुख्यमंत्री अजित पवार\n#PCMC Politics: भाजपाचे अमोल थोरात ‘अर्धवटराव’… वडिलांच्या पुण्याईवर जगतात : आमदार अण्णा बनसोडे\n#CoronaVirus: मुंबईतले कोरोनाग्रस्त ४९० वरुन थेट ५९०, २४ तासात पाच जणांचा मृत्यू\nमुंबईकरांची काळजी वाढवणारी एक बातमी समोर आली आहे. कारण गेल्या चोवीस तासांमध्ये मुंबईतल्या करोनाग्रस्तांची संख्या ही ४९० वरुन थेट ५९० झाली आहे. तर मागील चोवीस तासांमध्ये पाच जणांचा मृत्यू झाल... Read more\n#PCMC Politics: राज्यात काहीभाग सील करणार; संचारबंदीचे उल्लंघन केल्यास तुरुंगवास : उपमुख्यमंत्री अजित पवार\n प्रतिनिधी कोरोना रुग्णसंख्येत होणारी वाढ पाहता राज्यातील काही भाग सीलबंद करण्याचा शासनाचा निर्णय घेण्यात येईल. तसेच, संचारबंदी आदेश जारी आहे. त्यामुळे आदेशांचं उल्लंघन कर... Read more\n#WAR AGAINST CORONA: राज्य कॅबिनेट मंत्रीमंडळाची बैठक; जिल्हानिहाय घेतला आढावा\n प्रतिनिधी राज्यतील कोरोना प्रादुर्भात वाढत असतानाच मंगळवारी कॅबिनेट मंत्र्यांची महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडीओ कॉन्फ... Read more\n#CoronaVirus: महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या ८६८ वर\nमहाराष्ट्रातील करोनाबाधितांची संख्या ८६८ झाली असून ५२ जणांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी दिवसभरात एकूण १२० रुग्ण सापडले असून सात मृत्यूंची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबईमधील चार, वसई, नवी मुंबई आ... Read more\n#CoronaVirus: मातोश्रीबाहेर चोख बंदोबस्त\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असणाऱ्या मातोश्रीबाहेर असणाऱ्या चहावाल्याला करोना लागण झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. चहा विक्रेता राहत असणाऱ्या इमारतीमधील चार जणांना क्वारंटाइन करण्य... Read more\n#CoronaVirus : एसटी कर्मचाऱ्यांना मिळणार ३०० रुपये प्रोत्साहन भत्ता – अॅड. अनिल परब\nमुंबई | महाईन्यूज कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य आणि देशपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी अत्यावश्यक सेवेतील डॉक्टर, परिचारिका, सफाई कामगार, औषध विक्रेते, पोलीस आणि शासकीय क... Read more\nलॉकडाउन शिथिल होईल असं कुणीही डोक्यात ठेवू नये- आरोग्यमंत्री\nराज्यात आणि देशात करोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढू लागल्यानंतर केंद्र सरकारनं लॉकडाउनचा निर्णय घेतला होता. २१ दिवसांच्या कालावधीत लोकांना घरातच थांबावं, असं आवाहनही सरकारकडून वारंवार करण्या... Read more\n#CoronaVirus: भारतातील कोरोनाबाधितांची संख्या ४४२१ वर, २४ तासात ३५४ रुग्ण वाढले\nकरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुरेपूर प्रयत्न असताना बाधितांची संख्या मात्र वाढत चालली असल्याने राज्य सरकारची चिंता वाढली आहे. मार्च महिन्याच्या सुरूवातीला संथ असलेल्या करोनाच्या संसर्गानं... Read more\n#CoronaVirus: कळवा, मुंब्रा, दिवा आणि पुण्यातील काही भागांना पूर्ण टाळे\nठाणे जिल्ह्य़ातील कळवा-मुंब्रा आणि दिवा हे परिसर विषाणू प्रसारासाठी संवेदनशील जाहीर करीत या क्षेत्रांना तसेच पुण्यातील कोंढवा, महर्षीनगरसह काही भागांना मंगळवारपासून ‘सील’ करण्यात आले आहेत. य... Read more\n#WAR AGAINST CORONA: राज्यातील करोना बाधित रुग्णांची संख्या ७४८; ५६रुग्णांना घरी सोडले: आरोग्यमंत्री राजेश टोपे\n प्रतिनिधी राज्यात कोरोनाबाधित ११३ नवीन रुग्णांची आज नोंद झाली. यामुळे राज्यातील रुग्ण संख्या ७४८ झाली आहे तर आतापर्यंत ५६ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाल्���ाने त्यां... Read more\n#CoronaVirus: देशभरात ५०८ नवे रुग्ण पॉझिटिव्ह, कोरोनाग्रस्तांची संख्या ४७८९, तर १२४ मृत्यू\n मुंबईतले कोरोनाग्रस्त ४९० वरुन थेट ५९०, २४ तासात पाच जणांचा मृत्यू\n#CoronaVirus: पुण्यात संचारबंदीची होणार कडक अंमलबजावणी; दोनच तास राहणार दुकानं खुली\n#CoronaVirus: मुंबईतले कोरोनाग्रस्त ४९० वरुन थेट ५९०, २४ तासात पाच जणांचा मृत्यू\nकिंचाळण्यापेक्षा शांत राहून कामाचा ठसा उमटवायचा असतो: रोहित पवार\nअफवा रोखण्यासाठी व्हॉट्सऍपचा मोठा निर्णय, मेसेजवर निर्बंध\nमुंबई, पुणे आणि नागपूर येथे आवश्यक भाजीपाला व किराणा मालाची आवक सुरळीत\nCoronavirus : सोनिया गांधींनी नरेंद्र मोदींना लिहिले पत्र, वाचा संपूर्ण पत्र\n#PCMC Politics: राज्यात काहीभाग सील करणार; संचारबंदीचे उल्लंघन केल्यास तुरुंगवास : उपमुख्यमंत्री अजित पवार\n#PCMC Politics: भाजपाचे अमोल थोरात ‘अर्धवटराव’… वडिलांच्या पुण्याईवर जगतात : आमदार अण्णा बनसोडे\n#WAR AGAINST CORONA: देशात या घडीला कोरोना बाधित रुग्णांची संख्या 4, 421; तर 326 जणांना घरी सोडले\n#WAR AGAINST CORONA: पुण्यता आणखी तिघांचा मृत्यू; मृतांचा आकडा ८ वर\n#WAR AGAINST CORONA: राज्य कॅबिनेट मंत्रीमंडळाची बैठक; जिल्हानिहाय घेतला आढावा\nदेशातील लॉकडाऊनचा कालावधी वाढण्याची दाट शक्यता\nट्रम्प यांच्या धमकीला राहुल गांधींचे प्रत्युत्तर\nकंडक्टरला कोरोना : कामगार वसाहतीमधील इमारत केली सील\n#Hydroxychloroquine |भारताने २४ औषधांच्या निर्यातीवरील निर्बंध उठवले\n#CoronaVirus: धारावीत आणखी दोघांना कोरोनाची लागण\n#CoronaVirus: ‘चेन्नई एक्स्प्रेस’च्या निर्मात्याच्या घरावर कोरोनाचं सावट; दुसऱ्या मुलीचा रिपोर्टही पॉझिटिव्ह\n#CoronaVirus: महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या ८६८ वर\nयेत्या दोन वर्षांत सर्व ग्रामपंचायती ऑप्टिकल फायबरने जोडणार : मुख्यमंत्री\n#CoronaVirus: देशभरात ५०८ नवे रुग्ण पॉझिटिव्ह, कोरोनाग्रस्तांची संख्या ४७८९, तर १२४ मृत्यू\nतुकाराम मुंढे यांचा झंझावात… अधिकार्यांच्या कामात अदलाबदल\nस्थायी समितीकडून तब्बल दोन कोटी ६६ हजार रुपयांची विकासकामे मंजूर\n१७०० कोटींच्या लेखापरीक्षणासाठीएक महिन्यात फायली उपलब्धकरून द्या: सीमा सावळे\nचिंचवड लिंकरोडवर साडेतीन लाखांचा बेकायदा मद्यसाठा जप्त\n…तर साफसफाई संस्थांवर फौजदारी करणार\nपिंपळे सौदागरमध्ये प्लॅस्टिक बॅग्ज वापराला बंदी\nराज्यात 1 लाखापर्यंत थकबाकी असलेल्या शे���कऱ्यांची यादी मागवली\nराणीबागेमध्ये जाण्यास महापौर विश्वनाथ महाडेश्वर नाखुश\nकोयनेतून ३०७४ क्युसेकने विसर्ग…कर्नाटकची तहान भागविण्यासाठी पाणी\nहोंडाने आणली ‘आम आदमी’ची शानदार बाइक\n‘ईव्हीएम’बाबत तक्रार घेऊन विरोधी पक्षांच्या नेत्यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट\nमहिलांवरील अत्याचार कमी करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे : जया बच्चन\nतीचे संबंध ‘कासव’ गतीने सुधारत आहेत : उद्धव ठाकरे\nपंतप्रधान मोदींनी ट्रम्पना टाकलं मागे, इन्स्टाग्रामवर नंबर एकवर\nरिझर्व्ह बँकेचे नियम मोडल्याचा बँकांना फटका…राज्यातल्या १२ बँकांवर टाच\nनागरिकहो….’आधार’नं लिंक नसलेली बँक खाती बंद होणार\n…तर पिंपरी चिंचवडमधल्या सोसायटींची नोंदणी रद्द होणार\nआता, दररोज बदलणार पेट्रोल-डिझेलच्या किंमती\nmahaenews.com हे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nमुख्य कार्यालय : महाईन्यूज,पत्ता : विश्वकर्मा बिल्डींग, जे. के. सावंत मार्ग, दादर, मुंबई, २८.\nपुणे विभागीय कार्यालय : महाईन्यूज, विशाल ई-स्क्वेअर सिनेमा जवळ, पिंपरी -चिंचवड,पुणे ४११०१८\nउस्मानाबाद विभागीय कार्यालय : तांबरी, कलेक्टर निवासस्थानाच्या पाठीमागे, उस्मानाबाद.\nसोलापूर विभागीय कार्यालय: होडगी रोड, चेतन फौंड्रीसमोर, सोलापूर.\nकोल्हापूर विभागीय कार्यालय: जय गणेश बिल्डींग, सायबर चौक, विद्यापीठ रोड, कोल्हापूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://punesmartcity.in/mr/pune-smart-city-wins-two-smart-project-awards/", "date_download": "2020-04-07T17:01:21Z", "digest": "sha1:3TML23I7AOV6G6IDE6PDNI23DQFUIK5W", "length": 16397, "nlines": 227, "source_domain": "punesmartcity.in", "title": "स्मार्ट ई-बस व पीएमसी केअर प्रकल्पांसाठी पुण्याला ‘स्मार्ट सिटीज काउन्सिल इंडिया’चे पुरस्कार - पुणे स्मार्ट सिटी पोर्टल स्मार्ट ई-बस व पीएमसी केअर प्रकल्पांसाठी पुण्याला ‘स्मार्ट सिटीज काउन्सिल इंडिया’चे पुरस्कार - पुणे स्मार्ट सिटी पोर्टल", "raw_content": "\nपुणे स्मार्ट सिटीमध्ये आपले स्वागत आहे\nटोल मुक्त: १८०० १०३० २२२\nस्मार्ट सिटी म्हणजे काय\nसंपूर्ण शहरातील उपक्रम (पॅन सिटी)\nप्रेस प्रकाशनस्म���र्ट ई-बस व पीएमसी केअर प्रकल्पांसाठी पुण्याला ‘स्मार्ट सिटीज काउन्सिल इंडिया’चे पुरस्कार\nस्मार्ट ई-बस व पीएमसी केअर प्रकल्पांसाठी पुण्याला ‘स्मार्ट सिटीज काउन्सिल इंडिया’चे पुरस्कार\nस्मार्ट ई-बस व पीएमसी केअर प्रकल्पांसाठी पुण्याला ‘स्मार्ट सिटीज काउन्सिल इंडिया’चे पुरस्कार\nदोन श्रेणींमध्ये ‘स्मार्ट पुणे’ विजयी, बंगळूरमध्ये होणार पुरस्कार वितरण\nपुणे : दोन वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडने (पीएससीडीसीएल) राष्ट्रीय स्तरावर दोन ‘स्मार्ट प्रकल्प पुरस्कार’ पटकावले आहेत. स्मार्ट सिटीज काउन्सिल इंडियाने आज (गुरुवार, 20 सप्टेंबर 2019) या पुरस्कारांची घोषणा केली. स्मार्ट ई-बस प्रकल्पाची निवड स्मार्ट ट्रान्सपोर्टेशन या श्रेणीअंतर्गत करण्यात आली आहे, तर पुणे महानगरपालिकेने राबविलेल्या पीएमसी केअर प्रकल्पाची निवड स्मार्ट नागरिक सेवा या श्रेणीत करण्यात आली आहे.\nस्मार्ट उपाययोजनांच्या क्षेत्रातील कामगिरीला प्रोत्साहन देण्यासाठी, स्मार्ट सिटीज काउन्सिल इंडियाने भारतातील सर्वाधिक नागरिकांना लाभ देणाऱ्या प्रकल्पांची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यामधून पुण्यातील वरील दोन प्रकल्पांची निवड झाली. बंगळुरू येथे 25 सप्टेंबर रोजी हे पुरस्कार देण्यात येणार आहेत.\nपुण्यातील स्मार्ट ई-बस प्रकल्प हा एकमेव असा प्रकल्प ठरला आहे कारण भारतातील इलेक्ट्रिक बस प्रकल्पासाठी पुढाकार घेऊन तो राबविणारे पुणे स्मार्ट सिटी ही पहिली स्मार्ट सिटी ठरली आहे. स्मार्ट ई-बस प्रकल्पासाठी पीएमपीएमएलसोबत पुणे स्मार्ट सिटी काम करत आहे. पुणे स्मार्ट सिटी योजनेच्या अनुषंगाने पीएससीडीसीएलने इलेक्ट्रिक बसेसच्या खरेदीसाठी तसेच त्यासाठी लागणाऱ्या चार्जिंगसारख्या सहाय्यक पायाभूत सुविधांसाठी निधी तरतूद केली आहे. पहिल्या टप्प्यात एकूण 150 इलेक्ट्रिक बसेसची खरेदी करण्यात येत आहे.\nतसेच, पीएमसी केअर हा प्रकल्प पुणे महापालिकेच्या वतीने प्रभावी आणि प्रतिसादात्मक नागरिक केंद्रित कारभारासाठी नागरिकांच्या तक्रार निवारणाकरिता राबविण्यात येतो.\nपुणेकरांनी स्मार्ट ई-बस प्रकल्प सकारात्मकपणे स्वीकारला तसेच स्मार्ट सिटी प्रकल्पांना नागरिक व्यापक पाठिंबा देत असल्याबद्दल पीएससीडीसीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र जगताप यांनी आभार मानले.\nडॉ. राजेंद्र जगताप म्हणाले, “पुणे शहराचे जीवनमान उंचावण्यासाठी यापूर्वीच स्मार्ट सिटीने पाऊले उचलली आहेत. स्मार्ट सिटीज काउन्सिल इंडियाच्या पुरस्कारांचा हा बहुमान मिळाला ही खरोखरच एक सन्माननीय बाब आहे. पुणे ही राष्ट्रीय स्तरावर एक आघाडीचे स्मार्ट सिटी बनवण्याच्या दिशेने सुरू असलेल्या प्रयत्नांची ही पावती आहे.”\nस्मार्ट प्रोजेक्ट अवॉर्ड्स अशा प्रोजेक्ट्सचे प्रदर्शन व पुरस्कार देईल ज्यांनी सर्व्हिस डिलिव्हरीमध्ये तंत्रज्ञानाचे नवीन प्रयोग दर्शविले आहेत आणि नूतनीकरणांना प्रोत्साहित करतील, समस्या सोडवण्यातील अनुभवांना प्रोत्साहन देतील, जोखीम कमी करण्यात येतील, समस्या सोडवतील आणि यशाचे नियोजन केले जातील.\nपुणे स्मार्ट सिटीकडून वाहतूक पोलिसांना ८० स्मार्ट बाईक्स, तर...\nआयएएस रुबल अग्रवाल यांनी पुणे स्मार्ट सिटीच्या ‘सीईओ’ म्हणून...\nस्मार्ट सिटी म्हणजे काय\nपुणे स्मार्ट सिटी कॉर्पोरेशन लिमिटेड विषयी\nपुणे स्मार्ट सिटी कॉर्पोरेशन लिमिटेड विषयी\nसंपूर्ण शहरातील उपक्रम (पॅन सिटी)\nस्मार्ट सिटी म्हणजे काय\nपुणे स्मार्ट सिटी कॉर्पोरेशन लिमिटेड विषयी\nपुणे स्मार्ट सिटी कॉर्पोरेशन लिमिटेड विषयी\nसंपूर्ण शहरातील उपक्रम (पॅन सिटी)\nपुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड\n“मंथन”, ए -3, पाषाण रोड ( बी. यु. भंडारी वोक्सवैगन शोरूम शेजारी), अभिमानश्री सोसायटी, पाषाण, पुणे – ४११००८.\nकॉपीराइट © २०१८. पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड, सर्व हक्क आरक्षित.\nफॉन्टचा आकार रीसेट करा\nपुणे स्मार्ट सिटी कॉर्पोरेशन लिमिटेड विषयी\nपरिसर आधारित विकास योजना\nसंपूर्ण शहरातील उपक्रम (पॅन सिटी इनिशिएटिव्हज्)\nस्मार्ट सिटी म्हणजे काय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/show/2635", "date_download": "2020-04-07T17:57:20Z", "digest": "sha1:GEPR6LYMHAB5NIUBTDYHLQLZQBB4HOUC", "length": 3155, "nlines": 35, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "पानिपत चित्रपट परीक्षण: सोपी करून सांगितलेली गुंतागुंतीची कथा!!| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nपानिपत चित्रपट परीक्षण: सोपी करून सांगितलेली गुंतागुंतीची कथा\nमी पानिपत \"चित्रपटाचे\" हे परीक्षण लिहिले असून खरोखर घडलेले पानिपत युद्ध आणि त्या संदर्भातील इतिहासातील खरेखोटेपणा याचे पर���क्षण लिहिलेले नाही आणि त्याबद्दल लिहिण्याची माझी पात्रताही नाही, याची कृपया नोंद घ्यावी.हा चित्रपट सुद्धा मी रिलीज झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी (७ डिसेंबर) बघितला. पण वेळेअभावी चित्रपट परीक्षण लिहायला एक दिवस उशीर झाला म्हणजे 8 डिसेंबर (रविवार). चांगले संगीत, किचकट विषय असूनही पडद्यावर सरळ सोप्या पद्धतीने मांडलेली कथा, 90 टक्के कलाकारांचा चांगला अभिनय, भव्य सेट, थरारक युद्धा प्रसंग यामुळे या चित्रपटाला मी पाच पैकी चार स्टार रेटिंग देतो. चित्रपट जरूर बघा\nपानिपत चित्रपट परीक्षण: सोपी करून सांगितलेली गुंतागुंतीची कथा\nभयकथा: तुला पाहते रे\nभारत देशातील विचित्र रेस्टोरेंट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/index.php/taxonomy/term/1704", "date_download": "2020-04-07T16:49:25Z", "digest": "sha1:TFAJ3SBO6QVKTQ5WJWATM74YB66DJOBB", "length": 3187, "nlines": 42, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "रेल्वे | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nइंदूरचे सुभाष गोडबोले हा दहा लाखांमधील एक माणूस आहे. मूत्रपिंड आरोपण करून यशस्वी जीवन जगणारी जगात किती माणसे आहेत ते मला ठाऊक नाही. तथापी गोडबोले तसे दुर्मीळ जीवन गेली तेरा वर्षे जगत आहेत. त्यांना त्या करता मुंबईच्या रेल्वे हॉस्पिटलच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या नजरेखाली सतत राहावे लागते आणि उकळून पाणी पिणे यांसारखी संसर्गजन्य रोग प्रतिकारक काळजी नित्य घ्यावी लागते. सुभाष गोडबोले असे दुर्मीळ जीवन त्यांची पत्नी सुमित्रा यांच्या साहचर्याने सुखासमाधानात जगत आहेत.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/taxonomy/term/781", "date_download": "2020-04-07T16:57:44Z", "digest": "sha1:4HDE6Z5V7EQBHBHTV4IEMTUOWKFNGCFO", "length": 4627, "nlines": 42, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "पाबळ विज्ञान आश्रम | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nपाबळ विज्ञान आश्रम - काम करत शिकण्याची गोष्ट\nशिक्षण अर्थपूर्ण बनवण्यासाठी, त्याची गुणवत्ता वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष अनुभवातून शिकले पाहिजे. प्रत्यक्ष काम करत शिकणे ही शिकण्याची नैसर्गिक पद्धत आहे. ती प्रत्यक्षात आणण्यासाठी तीन दशकांपूर्वी पाबळ येथे सुरू झालेले ‘विज्ञान आश्रम’ देशभर पोचले आहे.\nती एका गावाची गोष्ट नाही. तशी त्याची ��ुरुवात एका गावात तीस-एक वर्षांत झाली; परंतु ती देशातील एकशेबावीस गावांची गोष्ट बनली आहे. गोष्ट केवळ गावापुरती मर्यादित नाही. त्याची व्याप्ती त्याहून अधिक आहे. ती जगण्याशी संबंधित आहे. शिकण्याशी संबंधित आहे. खरे तर जगता-जगता शिकण्याची, शिकता-शिकता जगण्याची आणि ग्रामीण विकासाच्या वेगळ्या प्रारूपाची ती गोष्ट आहे. शिक्षणाद्वारे जीवनावश्यक कौशल्ये विद्यार्थ्यांना देऊन त्याद्वारे ग्रामीण विकास घडवून आणण्याच्या संकल्पनेतून तीन दशकांपूर्वी डॉ. श्रीनाथ कलबाग यांनी पुण्यापासून साठ किलोमीटर अंतरावर असलेल्या पाबळ येथे ‘विज्ञान आश्रम’ सुरू केला. त्या संकल्पनेचे मूर्त स्वरूपात रूपांतर झाले असून, अरुणाचल प्रदेशापासून केरळपर्यंत त्याचा लौकीक गेला आहे.\nSubscribe to पाबळ विज्ञान आश्रम\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/denied-visa-extension-padma-shri-winner-says-will-return-award/", "date_download": "2020-04-07T17:42:56Z", "digest": "sha1:HPOJM6MESNV7VIVVLHTUJ2ZWH7IZZ64F", "length": 5330, "nlines": 87, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पद्म पुरस्कारप्राप्त महिलेचा व्हिसा अर्ज रद्द", "raw_content": "\nपद्म पुरस्कारप्राप्त महिलेचा व्हिसा अर्ज रद्द\nमथुरा – भारतात राहून मागील 25 वर्षांपासून गोसेवा करणारी जर्मन नागरिक प्रेडरिके इरीना ब्रूनिंग यांचा व्हिसा कालावधी वाढविण्यास विदेश मंत्रालयाने नकार दिला आहे.\nप्रेडरिके यांना यंदाच पद्मश्रीने गौरविण्यात आले होते. व्हिसा कालावधी वाढविण्यास नकार देण्यात आल्यावर त्यांनी समाजमाध्यमांवर पुरस्कार परत करण्याचा प्रस्ताव मांडला होता. याप्रकरणी विदेश मंत्री स्वराज यांनी स्वतःच्या विभागाकडून अहवाल मागविला आहे.\nदरम्यान, जर्मनीच्या नागरिक इरेना प्रेडरिके मथुराजवळील राधाकुंड येथे अनेक वर्षापासून गोशाळा चालवितात. मात्र, त्यांचा व्हिसा वाढविण्यास सरकारने नकार दिला असल्याचे वृत्त आहे. त्यानंतर त्यांनी त्यांना या कामासाठी मिळालेली पद्मश्री सरकारला परत करण्याचा विचार बोलून दाखविला आहे. या विषयात आता परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी लक्ष घातले आहे.\nआमदार अशोक पवारांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर\nकराडमधील ७६ मॉर्निंग करणाऱ्यांना प्रत्येकी एक हजारांचा दंड\nभारतात कोरोनाचे 508 नवे रुग्ण; एकूण संख्या 4789 वर पोहचली\nधानोरी तीन दिवस बंद राहणार; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वयंस्फूर्तीने घेतला निर्णय\nआमदार अशोक पवारांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर\nकराडमधील ७६ मॉर्निंग करणाऱ्यांना प्रत्येकी एक हजारांचा दंड\nभारतात कोरोनाचे 508 नवे रुग्ण; एकूण संख्या 4789 वर पोहचली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/when-will-the-pune-university-take-action-against-the-guilty/", "date_download": "2020-04-07T17:10:24Z", "digest": "sha1:IZ5SMESWFE44C4SB5TWSV3Y5B4RIVXA7", "length": 10162, "nlines": 91, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "दोषींवर पुणे विद्यापीठ कारवाई कधी करणार?", "raw_content": "\nदोषींवर पुणे विद्यापीठ कारवाई कधी करणार\nचौकशी समिती अहवालास दिरंगाई; अहवाल सादर करण्यास हवे वेळेचे बंधन\nपुणे – विद्यापीठाच्या विधी अभ्यासक्रमाची प्रश्नपत्रिका फुटली आणि रिफेक्टरीमध्ये (भोजनालय) आंदोलन झाले, याप्रकरणी चौकशी समिती नेमण्यात आली. त्यात “कमवा व शिका’ योजनेतील मानधन वितरित करताना झालेल्या आर्थिक अनियमितावरून आणखी एका चौकशी समितीची भर पडली. विद्यापीठाने चौकशी समितीचा धडाका सुरू केला; मात्र या समित्यांकडून अहवाल सादर करण्यास दिरंगाई होत आहे. त्यामुळे संबंधित दोषींवर कारवाईसाठी विद्यापीठ ठोस निर्णय कधी घेणार, असा प्रश्न निर्माण होत आहे.\nविद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून प्रश्नपत्रिका फुटल्याचा प्रकार उघडकीस आला. विधी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षातील प्रश्नपत्रिका विद्यापीठाच्याच संकेतस्थळावर परीक्षपूर्वी अपलोड करण्याचा प्रकार गेल्या फेब्रुवारीमध्ये घडला होता. त्याचे गांभीर्य लक्षात घेऊन विद्यापीठाने तातडीने समिती नेमली. या समितीने प्राथमिक अहवाला सादर केला. दरम्यान, संबंधित विषयाची फेरपरीक्षाही घेण्यात आली. त्यानंतर या प्रकरणाची आणखी सखोल चौकशी करण्यासाठी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांची समिती नेमली. या समितीचा अहवाल 15 दिवसांत येणे अपेक्षित होते. मात्र काही महिन्याच्या विलंबानंतर समितीने याबाबतचा अंतरिम अहवाल सादर केला. मात्र त्यावर कुलगुरूंकडून अद्याप अंतिम निर्णय होऊ शकला नाही.\nविद्यापीठातील रिफेटक्रीमध्ये एप्रिलच्या प्रारंभी आंदोलन झाले. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्य���साठी विद्यापीठाने माजी कुलगुरू डॉ. आर. एस. माळी यांच्या अध्यखतेखाली समिती नेमली. तिचा अहवाल दहा दिवसांत येणे अपेक्षित होते. मात्र, एक महिला उलटून गेला तरीही अद्याप अहवाल सादर केला नाही. अहवाल सादर करण्यास दिरंगाई होत आहे. विद्यापीठानेही याबाबत कारवाई करण्यासाठी काहीच कार्यवाही केली नसल्याचे दिसून येत आहे. एकीकडे विद्यापीठाने विविध प्रकरणांची चौकशी करण्यासाठी विविध समित्या नेमल्या जातात. मात्र, तरीदेखील दोषींवर कारवाईसाठी विलंब होत असल्याचे स्पष्ट होत आहे.\nकर्मवीर भाऊराव पाटील कमवा व शिका योजनेचा नुकताच आढावा घेण्यात आला. या योजनेतील विद्यार्थ्यांना मानधन वितरित करताना आर्थिक अनियमितता झाल्याचे आढळून आले. याची दखल घेत माजी कुलगुरू डॉ. अरुण अडसूळ यांच्या अध्यक्षतेखाली ऐन सुटीच्या दिवशी समिती नियुक्त करण्यात आली. या समितीचा अहवाल तीन आठवड्यांत प्राप्त होणार असल्याचे विद्यापीठाकडून स्पष्ट करण्यात आले.\nशिफारशीनुसार त्वरित कारवाई अपेक्षित\nविद्यापीठात एखादी घटना घडली की चौकशी समिती हा मुद्दा ठरलेलाच आहे. आताच्या कुलगुरूंनी परंपरेनुसार चौकशी समिती नेमण्याचा पायंडा सुरू ठेवला आहे. अहवाल प्राप्त होताच, त्यातील शिफारशीनुसार संबंधितांवर कारवाई होणे अपेक्षित आहे. अन्यथा चौकशी समिती नेमून वेळकाढूपणा केला जात असल्याचा आरोप होतो. त्यामुळे कुलगुरूंनी चौकशी समितीला अहवाल प्रलंबित न ठेवता, त्यावर त्वरित कार्यवाही व्हावी, अशी मागणी होत आहे.\nकराडमधील ७६ मॉर्निंग करणाऱ्यांना प्रत्येकी एक हजारांचा दंड\nभारतात कोरोनाचे 508 नवे रुग्ण; एकूण संख्या 4789 वर पोहचली\nधानोरी तीन दिवस बंद राहणार; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वयंस्फूर्तीने घेतला निर्णय\nलोहगावमध्ये जनता कर्फ्युला शंभर टक्के प्रतिसाद\nकराडमधील ७६ मॉर्निंग करणाऱ्यांना प्रत्येकी एक हजारांचा दंड\nभारतात कोरोनाचे 508 नवे रुग्ण; एकूण संख्या 4789 वर पोहचली\nधानोरी तीन दिवस बंद राहणार; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%95-live-%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2020-04-07T16:31:40Z", "digest": "sha1:J667I3IEAWSABDDEN7I6JFNF2LP5LKIS", "length": 7885, "nlines": 131, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "इंदुरीकरांनी फेसबुक live तून कीर्तन ���रावे, एकही व्यक्ती घर सोडणार नाही: सोशल मीडियातून मागणी | Janshakti Newspaper", "raw_content": "\nकोरोना संशयित म्हणून 15 नवीन रुग्ण दाखल\nनवापूर शहरातील लोकांना गृहोपयोगी साहित्याचे वाटप\nप्रेरणादायी : बहीण भाऊंनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दिला १४ हजाराचा मदतनिधी\nमाजी आ. साहेबराव पाटलांकडून ६५ कुटूंब दत्तक\nशासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील २५ कर्मचार्यांना शो-कॉज\nनगरसेवक धिरज सोनवणे यांच्याकडून गरजूंना किराणा वाटप\nअटी न ठेवता सर्वांनाच सरसकट स्वस्त धान्य द्या\nरावेर लोकसभा मतदारसंघात खासदारांच्या स्वखर्चाने गरजूंना जेवण\nएरंडोल नगरपालिकेतर्फे सॅनिटायझर्सची फवारणी\nकोरोना संशयित म्हणून 15 नवीन रुग्ण दाखल\nनवापूर शहरातील लोकांना गृहोपयोगी साहित्याचे वाटप\nप्रेरणादायी : बहीण भाऊंनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दिला १४ हजाराचा मदतनिधी\nमाजी आ. साहेबराव पाटलांकडून ६५ कुटूंब दत्तक\nशासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील २५ कर्मचार्यांना शो-कॉज\nनगरसेवक धिरज सोनवणे यांच्याकडून गरजूंना किराणा वाटप\nअटी न ठेवता सर्वांनाच सरसकट स्वस्त धान्य द्या\nरावेर लोकसभा मतदारसंघात खासदारांच्या स्वखर्चाने गरजूंना जेवण\nएरंडोल नगरपालिकेतर्फे सॅनिटायझर्सची फवारणी\nइंदुरीकरांनी फेसबुक live तून कीर्तन करावे, एकही व्यक्ती घर सोडणार नाही: सोशल मीडियातून मागणी\nin ठळक बातम्या, राज्य\nजळगाव: सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. लॉकडाऊन असल्याने अत्यावश्यक काम वगळता घरातच थांबण्याचे आदेश देण्यात आले आहे, त्यामुळे घरी करमणूक म्हणून विविध माध्यमांचा वापर केला जात आहे. दरम्यान आता निवृत्ती महाराज इंदुरीकरांनी फेसबुक live च्या माध्यमातून कीर्तन करावे अशी मागणी सोशल मीडियातून होत आहे. सोशल मीडियाचा वापर करून किर्तनाद्वारे समाज प्रबोधन केल्यास केल्यास कोणीही घर सोडणार नाही असे म्हटले जात आहे. इंदुरीकर महाराज हे त्यांच्या विनोदी शैलीने प्रसिद्ध आहेत. तरुण पिढीला कीर्तन नकोसे वाटते परंतु इंदुरीकर महाराजांच्या खास शैलीने तरुणांनाही कीर्तनाची भुरळ पडते. मध्यंतरी त्यांच्या एका वक्तव्याने त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती. परंतु त्याही वेळी त्यांच्या मागे मोठा समर्थक वर्ग उभा होता.\nजामनेरातील त्रिनेत्र संस्थाचालकाकडून नागरिकांना रुमाल वाटप\nमहिंद्राकडून ७५०० रुपयात व्हेंटिलेटर\nकोरोना संशयित म्हणून 15 नवीन रुग्ण दाखल\nप्रेरणादायी : बहीण भाऊंनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दिला १४ हजाराचा मदतनिधी\nमहिंद्राकडून ७५०० रुपयात व्हेंटिलेटर\nनियंत्रण अधिकाऱ्यांनी सहायक पथके तयार ठेवावीत; जिल्हाधिकारी डॉ.राजेश भारुड यांचे आदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.myupchar.com/mr/medicine/lamivudine-nevirapine-zidovudine-p37143173", "date_download": "2020-04-07T17:11:15Z", "digest": "sha1:BQFHZDSLADVCDTO5SR7XKZEZMVHZBTQK", "length": 17649, "nlines": 322, "source_domain": "www.myupchar.com", "title": "Lamivudine + Nevirapine + Zidovudine - उपयोग, डोसेज, दुष्परिणाम, फायदे, अभिक्रिया आणि सूचना - Lamivudine + Nevirapine + Zidovudine in Marathi", "raw_content": "myUpchar प्लस+ सदस्य बनें और करें पूरे परिवार के स्वास्थ्य खर्च पर भारी बचत,केवल Rs 99 में -\nलॅब टेस्ट बुक करा\nलॉग इन / साइन अप करें\nएच आय व्ही एड्स\nबहुतेक सामान्य उपचारांमध्ये शिफारस केलेली हे डोसेज आहे. प्रत्येक रुग्ण आणि त्याचे प्रकरण वेगवेगळे असते हे लक्षात ठेवा, त्यामुळे तो विकार, औषध देण्याचा मार्ग, रुग्णाचे वय आणि वैद्यकीय इतिहास यांच्या अनुसार डोसेज वेगवेगळी असू शकते.\nरोग आणि वयानुसार औषधाचा योग्य डोस जाणून घ्या\nदवाई की मात्र देखने के लिए लॉग इन करें\nसंशोधनाच्या अनुसार, जेव्हा Lamivudine + Nevirapine + Zidovudine घेतले जाते, तेव्हा खालील दुष्परिणाम आढळतात -\nगर्भवती महिलांसाठी Lamivudine + Nevirapine + Zidovudineचा वापर सुरक्षित आहे काय\nस्तनपान देण्याच्या कालावधी दरम्यान Lamivudine + Nevirapine + Zidovudineचा वापर सुरक्षित आहे काय\nLamivudine + Nevirapine + Zidovudineचा मूत्रपिंडांवरील परिणाम काय आहे\nLamivudine + Nevirapine + Zidovudine खालील औषधांबरोबर घेऊ नये, कारण याच्यामुळे रुग्णांवर तीव्र दुष्परिणाम संभवू शकतात-\nतुम्हाला खालीलपैकी कोणतेही विकार असले, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांनी त्याप्रमाणे सल्ला दिल्याशिवाय Lamivudine + Nevirapine + Zidovudine घेऊ नये -\nLamivudine + Nevirapine + Zidovudine हे सवय लावणारे किंवा व्यसन निर्माण करणे आहे काय\nऔषध घेतांना वाहन किंवा एखादी अवजड मशिनरी चालविणे सुरक्षित असते का\nते सुरक्षित आहे का\nहे मानसिक विकारांवर उपचार करू शकते का\nअल्कोहोल आणि Lamivudine + Nevirapine + Zidovudine दरम्यान अभिक्रिया\n3 वर्षों का अनुभव\n2 वर्षों का अनुभव\nतुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती Lamivudine + Nevirapine + Zidovudine घेतो काय कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्यांची मदत करा\nतुम्ही Lamivudine + Nevirapine + Zidovudine याचा वापर डॉक्टरांच्या सांगण्यावरुन केला आहे काय\nतुम्ही Lamivudine + Nevirapine + Zidovudine च्या किती मात्रेस घेतले आहे\nतुम्ही Lamivudine + Nevirapine + Zidovudine चे सेवन खाण्याच्या अगोदर किंवा खाण्याच्या नंतर करता काय\n-निवडा - खाली पेट पर खाने से पहले खाने के बाद किसी भी समय\n-निवडा - सिर्फ़ सुबह को सिर्फ़ दोपहर को सिर्फ़ रात को सुबह, दोपहर और रात को सुबह और रात को\nफुल बॉडी चेकअप करवाएं\nडॉक्टर से सलाह लें\nडॉक्टर लिस्टिंग की शर्तें\nडॉक्टर हमारा ऐप डाउनलोड करें\nअस्वीकरण: या साईटवर असलेली संपूर्ण माहिती आणि लेख केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी आहे. येथे दिलेल्या माहितीचा उपयोग विशेषज्ञाच्या सलल्याशिवाय आरोग्याशी संबंधित कोणत्याही आजाराच्या निदान किंवा उपचारासाठी केला जाऊ नये. चिकित्सा परीक्षण आणि उपचारासाठी नेहमी एका योगी चिकित्सकचा सल्ला घेतला पाहिजे.\n© 2018, myUpchar. सर्वाधिकार सुरक्षित\nजाने-माने डॉक्टरों द्वारा लिखे गए लेखों को पढ़ने के लिए myUpchar\nmyUpchar से हर दिन सेहत संबंधी जानकारी प्राप्त करने के लिए, कृपया हमसे जुडें\nनहीं, मुझे स्वस्थ नहीं रहना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/corona-phase-3", "date_download": "2020-04-07T16:12:54Z", "digest": "sha1:2N5QY4K27HZUIID6QUTHUKFVXRSEB623", "length": 6604, "nlines": 127, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Corona phase 3 Archives - TV9 Marathi", "raw_content": "\n‘रामायण’चे राम आणि लक्ष्मण फेक अकाउंटने त्रस्त, म्हणाले…\nनागपुरात कोरोनाचा पहिला बळी, मृतदेह आणि अंत्यविधीसाठी तुकाराम मुंढेंची नियमावली\nPune Curfew | पुणे पोलिसांचं आणखी एक कडक पाऊल, शहरात 5 ठिकाणी कर्फ्यू लागू\nLIVE: पूर्व कॅबिनेट बैठक सुरु, मुंबई लोकलवर निर्णय होण्याची शक्यता\nआपण फेज 2 मध्ये आहोत. फेज 2 मधून फेज 3 मध्ये जाऊच नये यासाठी आपला प्रयत्न करत असल्याचं मत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केलं आहे (Rajesh Tope on Corona Phase 2).\n‘रामायण’चे राम आणि लक्ष्मण फेक अकाउंटने त्रस्त, म्हणाले…\nनागपुरात कोरोनाचा पहिला बळी, मृतदेह आणि अंत्यविधीसाठी तुकाराम मुंढेंची नियमावली\nPune Curfew | पुणे पोलिसांचं आणखी एक कडक पाऊल, शहरात 5 ठिकाणी कर्फ्यू लागू\nबारामतीत कोरोनाचा विळखा वाढला, कोरोनाबाधित भाजी विक्रेत्याच्या मुलाला आणि सुनेला कोरोनाची लागण\nMaharashtra Corona Update | महाराष्ट्रात कोरोनाचा गुणाकार, रुग्णांची संख्या हजार पार\n‘रामायण’चे राम आणि लक्ष्मण फेक अकाउंटने त्रस्त, म्हणाले…\nनागपुरात कोरोनाचा पहिला बळी, मृ��देह आणि अंत्यविधीसाठी तुकाराम मुंढेंची नियमावली\nPune Curfew | पुणे पोलिसांचं आणखी एक कडक पाऊल, शहरात 5 ठिकाणी कर्फ्यू लागू\nबारामतीत कोरोनाचा विळखा वाढला, कोरोनाबाधित भाजी विक्रेत्याच्या मुलाला आणि सुनेला कोरोनाची लागण\nPune Curfew | पुणे पोलिसांचं आणखी एक कडक पाऊल, शहरात 5 ठिकाणी कर्फ्यू लागू\nतब्लिगी जमातने देशाची माफी मागावी, मुस्लिम सत्यशोधक मंडळाची मागणी\nसकाळी नऊ ते अकरा ठरली ‘घातवेळ’, पुण्यात दोन तासात तीन कोरोनाग्रस्त दगावले\nपुण्यात 42 डॉक्टारांसह तब्बल 92 जण क्वारंन्टाईन, कोरोना रुग्णाच्या संपर्कात आल्याने संसर्गाचा धोका\nCorona | नाना पेठ, कोंढवा, सिंहगड रोडवर कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण, पुणेकरांची चिंता वाढली\nमुंबई-पुणे महामार्गावरील ब्रिटिशकालीन पूल स्फोटक लावून उडवला, क्षणात जमीनदोस्त होऊन इतिहासजमा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.chawadi.com/the-farmers-have-done-what-they-dideven-during-the-summer-months-10-15-thousand-earn/", "date_download": "2020-04-07T17:20:09Z", "digest": "sha1:MEY5THQ7HGFEBRUWFCXI2MWM6D4DKQOY", "length": 8200, "nlines": 99, "source_domain": "www.chawadi.com", "title": "असे काय केले या शेतकर्यांनी की उन्हाळ्यात सुद्धा महिना १०-१५ हजार कमवीत आहेत.? - Chawadi", "raw_content": "\nअसे काय केले या शेतकर्यांनी की उन्हाळ्यात सुद्धा महिना १०-१५ हजार कमवीत आहेत.\nअसे काय केले या शेतकर्यांनी की उन्हाळ्यात सुद्धा महिना १०-१५ हजार कमवीत आहेत.\nअसे काय केले या शेतकर्यांनी की उन्हाळ्यात सुद्धा महिना १०-१५ हजार कमवीत आहेत.\nअहमदनगर चे श्री प्रकाश घनवट टाकळी चे श्री खिलारी ,सांगली चा युवा उद्योजक सिद्धनाथ यासारखे अनेक शेतकरी यांनी पारंपारिक शेती ला कंटाळून काही तरी नवे करावे या अनुषंगाने नवीन उद्योग “स्पिरुलीना उत्पादन प्रकल्प”सुरु केला.\nस्पिरुलीना हे एक प्रकारचे हिरवे निळे शेवाळ असून याचा सर्वात जास्त वापर पूरक अन्न म्हणून केला जातो . वेळोवेळी सुधारणा करून आपले स्वताचे मार्केट शोधले. आणि या शेवाळापासून पावडर , गोळ्या असे विविध प्रोडक्ट्स तयार केले .आज तब्बल ६ हजार रुपये किलो दराने हे प्रोडक्ट्स मार्केट मध्ये विकले जातात तर याचा उत्पादन खर्च साधारण १ – १.५ हजार प्रती किलो येतो.सर्व खर्च वजा जाता महिना कमीत कमी १५-२० हजार रुपये निव्वळ नफा मिळतो.\nहा प्रकल्प उभारणी ला सुद्धा फार कमी खर्च येतो आणि विशेष म्हणजे पाणी एकदाच लागते रोज पाणी सुद्धा लागत ना���ी.\nआज त्यांच्या युनिट मध्ये दर महिन्याला साधारण १-४० किलो उत्पादन तयार होते.तयार झालेल्या उत्पादनची हातोहात विक्री होत असल्याने त्यांना चांगला नफा मिळतो. मधल्या काळात त्यांना कृषी विभागाच्या योजनेतून अनुदान सुद्धा मिळाले.\nचावडी चे Affiliate बना,सोशल मिडिया वर मेसेज शेयर करा,अधिकचे उत्पन्न कमवा.अधिक माहितीसाठी या लिंक वर क्लिक करा.\nफक्त महाराष्ट्रात अनेक शेतकरी हा उद्योग आता यशस्वीरित्या करीत आहेत…शेतकरी मित्रांनी नवीन तंत्र आत्मसात करून स्पिरुलीना सारखे प्रकल्प सुरु केल्यास नक्कीच आर्थीक फायदा मोठ्या प्रमाणात होवू शकेल असे ते सांगतात.\nआज उन्हाळ्यात पाणी हि मोठी अडचण आहे त्यामुळे कमी भांडवलात हा व्यवसाय सुरु करता येईल.आणि गरजेनुसार त्यात हळूहळू वाढ करता येईल .अजून एक विशेष कि या प्रकल्पाला मनुष्य बळ मोठ्या प्रमाणात लागत नाही .त्यामुळे घरातील प्रशिक्षित व्यक्ती अगदी सहजरित्या पूर्ण युनिट चालवू शकते. याचे संपूर्ण माहिती घेवून आणि थोडा अभ्यास करून जर महाराष्ट्र मध्ये दुष्काळी भागात हा व्यवसाय सुरु केल्यास नक्कीच शेतकरी आत्महत्या सारख्या विचारपासून परावृत्त होण्यास मदत होईल. पुणे येथे याविषयी माहिती देणारा प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला असून त्यासाठी 7249856425 या क्रमांकावर संपर्क साधावा…\n2 responses on \"असे काय केले या शेतकर्यांनी की उन्हाळ्यात सुद्धा महिना १०-१५ हजार कमवीत आहेत.\nस्वतःचे पोट दुखले अणि या बिझनेसची संकल्पना सुचली…Business Motivation\nतुम्ही तुमच्या बिझनेसचे प्रमोशन करताना या पर्यायाचा वापर करून बघितला आहे का\nबिझनेस वाढवण्यासाठी काही बूस्टर टिप्सBusiness Top Up\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/will-the-fort-of-the-fort-make-up-the-saffron-flag/", "date_download": "2020-04-07T16:05:06Z", "digest": "sha1:BW2QSLDZMMDZW7BM6LOTYOQOSE3OMRMW", "length": 10608, "nlines": 89, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "बालेकिल्ल्याचा गड राखणार की भगवा फडकणार?", "raw_content": "\nबालेकिल्ल्याचा गड राखणार की भगवा फडकणार\nलोकांमध्ये उत्कंठा, सातारा व माढ्यात राष्ट्रवादीची प्रतिष्ठा पणाला : चार वाजेपर्यंत निकालाचे चित्र होणार स्पष्ट\nसातारा – लोकसभा निवडणुकीच्या गुरुवारी होणाऱ्या देशातील मतमोजणीकडे सर्वांच्या नजरा असताना जिल्ह्यातील माढा आणि सातारा मतदारसंघांमधील निकाल काय व कसा लागतो, याची लोकांमध्ये उत्कंठा आहे. पक्षस्थापनेपासून राष्ट्रवादी कॉंग्रेसपुढे यावेळी प्रथमच दोन्ही लोकसभा मतदारसंघात भाजप-शिवसेनेने कडवे आव्हान उभे केले आहे. त्यामुळे आपला बालेकिल्ला सुरक्षित ठेवण्यात राष्ट्रवादी यशस्वी होणार की बालेकिल्ल्यावर युतीचा भगवा फडकवणार, हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे.\nसातारा मतदारसंघात 9 उमेदवार रिंगणात आहेत. प्रमुख लढत राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार उदयनराजे भोसले विरूध्द शिवसेनेचे नरेंद्र पाटील यांच्यात आहे. तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सहदेव ऐवळे, बळीराजा संघटनेचे पंजाबराव पाटील, शैलेश वीर यांना मिळणारी मते परिणामकारक ठरतील का, याची चर्चा आहे. सातारा मतदारसंघात एकूण 11 लाख 9 हजार 434 मतदान झाले आहे. शासकीय कर्मचारी व अधिकारी यांची पोस्टल आणि सैनिकांच्या ईटीबीपीएसच्या माध्यमातून मते गुरुवारी सकाळी 8 पर्यंत स्वीकारली जाणार आहेत. त्यानंतर मतमोजणीला सुरुवात होणार आहे. पोस्टल, ईटीबीपीएस आणि ईव्हीएम मशिनच्या एकूण 23 मतमोजणी फेऱ्या होणार आहेत.\nशेवटच्या फेरीच्या मतांची घोषणा दुपारी 4 वाजेपर्यंत होणार असून तेव्हाच निकालाचे चित्र स्पष्ट होणार आहे. त्यानंतर सहा विधानसभा मतदारसंघातील एका मतदान केंद्रातील ईव्हीएम मशिनच्या प्रत्येकी पाच व्हीव्हीपॅट मशिनच्या चिठ्ठ्या मोजल्या जाणार आहेत. प्रक्रिया क्लिष्ट असल्यामुळे अधिकृत निकाल व विजयी उमेदवाराची घोषणा रात्री उशिरा होणार आहे. खा. उदयनराजे यांच्या विरोधात मागील दोन निवडणुकांच्या तुलनेत युतीने नरेंद्र पाटील यांच्या रूपाने तगडा उमेदवार दिला. मागील दोन्ही निवडणुकीत केंद्रात व राज्यात कॉंग्रेस आघाडीचे सरकार होते. मात्र, यंदाच्या निवडणूकीत केंद्रात व राज्यात भाजप आघाडीचे सरकार आहे. परिणामी नरेंद्र पाटील यांच्यासाठी मुख्यमंत्र्यांनी दोन तर उध्दव ठाकरे यांनी एक सभा घेतली.\nतसेच आ. शंभूराज देसाई, माजी आमदार मदन भोसले, नितीन बानुगडे-पाटील, महेश शिंदे, मनोज घोरपडे, दीपक पवार, अतुल भोसले आणि माजी आमदार दगडूदादा सपकाळ यांनी जोरदार प्रचार यंत्रणा राबविली. त्यामुळे खा. उदयनराजे यांच्यासमोर तगडे आव्हान निर्माण करण्यास युती यशस्वी ठरली आहे. दुसऱ्या बाजूला खा. उदयनराजे यांच्यासाठी खा. शरद पवार यांच्यासह माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आ.बाळासाहेब पाटील, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. मकरंद पाटील, आ. शशिकांत शिंदे यांच्यासह माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांनी प्रचार यंत्रणा राबविली. त्यामुळे यंदा सातारा लोकसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण पूर्णत: ढवळून निघाले. त्यामुळे निकाल काय व कसा लागेल, याची हूरहूर दोन्ही उमेदवारांच्या कार्यकर्त्यांना आणि मतदारांनाही लागून राहिली आहे. माढा लोकसभा मतदारसंघात 31 उमेदवार रिंगणात आहेत. निवडुूकीतील प्रमुख लढत भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर व राष्ट्रवादीचे संजय शिंदे यांच्यात आहे. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार ऍड. विजय मोरे यांना\nधानोरी तीन दिवस बंद राहणार; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वयंस्फूर्तीने घेतला निर्णय\nलोहगावमध्ये जनता कर्फ्युला शंभर टक्के प्रतिसाद\nधनादेश बाऊन्सनंतर नोटीस बजावण्यात अडचणी : लॉकडाऊनचा परिणाम\nपुणे शहरात मेडिकल व रूग्णालये वगळता इतर दुकाने फक्त ‘दोन’ तासच चालू…\nधानोरी तीन दिवस बंद राहणार; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर…\nलोहगावमध्ये जनता कर्फ्युला शंभर टक्के प्रतिसाद\nधनादेश बाऊन्सनंतर नोटीस बजावण्यात अडचणी : लॉकडाऊनचा परिणाम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/health-checkup/", "date_download": "2020-04-07T17:49:57Z", "digest": "sha1:5ZJ4JS7M2H4PUWYHFPNFRRHINQ2WNXNS", "length": 15556, "nlines": 187, "source_domain": "policenama.com", "title": "health checkup Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nCoronavirus : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत…\nCoronavirus Lockdown पुणे शहरातील ‘त्या’ परिसरातील मेडिकलची दुकाने,…\nCoronavirus : ‘काम करताना किंचाळण्याची गरज नसते, शांतपणे परिस्थिती कंट्रोल करता…\nCoronavirus : इराणमध्ये ‘कोरोना’ व्हायरसची दहशत, ‘संसर्ग’ रोखण्यासाठी 85000…\nतेहरान : वृत्तसंस्था - कोरोनो व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी इराणने राजकीय कैद्यांसह सुमारे 85,000 कैद्यांची तात्पूरती सुटका केली आहे. सरकारने मंगळवारी (17 मार्च) ही माहिती दिली. न्याय विभागाचे प्रवक्ते घोलमहोस्सिन इस्माइली यांनी सांगितले की,…\nCoronavirus : वनस्पतींच्या जीवनचक्रातून ‘कोरोना’पासून बचावासाठी शोध सुरु\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - झाडांना जीवनासाठी स्वतःची जगण्याची तंत्रे आहेत. याबद्दल विज्ञाण्यातदेखील माहिती आहे. आता कोरोना व्हायरची भीती वैज्ञानिकांना वनस्पतींच्या जीवनशैलीवर पुनर्विचार करण्यास उत्तेजन देत आहेत. वृक्ष वनस्पतींच्या…\nCoronavirus : ताप आल्यास ‘या’ औषधांचे सेवन करू नका, धोका होऊ शकतो \nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - संपूर्ण जगाला कोरोनाव्हायरसचा फटका बसला आहे. भारतातही कोरोना विषाणूची लागण झालेल्या 100 हून अधिक लोकांची पुष्टी झाली आहे. कोरोनाव्हायरस संसर्गाच्या सुरुवातीच्या लक्षणांमध्ये खोकला, सर्दी यासारख्या समस्या असू…\nसंशोधन : दरवाजे, गाडीच्या हॅन्डलवर 9 दिवसापर्यंत जिवंत राहू शकतो ‘कोरोना’ व्हायरस\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - कोरोनाव्हायरस संदर्भात एक धक्कादायक बाब समोर आली आहे. वुहानपासून जगभर पसरलेला हा विषाणू दाराच्या आणि वाहनांच्या हँडेलमध्ये राहून लोकांचा बळी घेऊ शकतो, असे एका संशोधनातून समोर आले आहे. जेथे सामान्य फ्लू 2 दिवस…\nरिसर्चमधील दावा : तांबे अथवा तांबेमिश्रित धातु ‘कोरोना’ व्हायरसला मारू शकतो\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - कोरोना विषाणूचा प्रसार झाल्यामुळे कोणत्याही गोष्टीला स्पर्श करण्यापूर्वी आम्ही घाबरू लागतो. त्यावर कोरोना व्हायरस तर नाही ना कारण ही गोष्ट यापूर्वीच सिद्ध झाली आहे की निर्जीव वस्तूंवरही कोरोना विषाणू 9 दिवस…\nकपडया विना झोपण्याचे फायदे माहिती झाल्यास ‘हैराण’ व्हाल तुम्ही\nपोलीसनामा ऑनलाइन टीम - झोप ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, जी सतत ठराविक कालावधीच्या अंतराने सुरू असते. माणसाच्या शरीराला झोप अतिशय आवश्यक आहे. झोप घेतली नाही किंवा कमी प्रमाणात घेतली तर त्याचे शरीरावर वाईट परिणाम दिसून येतात. मानसिक आणि…\nशरीराचा विकास होताना होतात ‘हे’ 5 बदल, जाणून घ्या\nपोलीसनामा ऑनलाइन टीम - किशोरावस्था तो काळ आहे, जेव्हा मनुष्य आपले बालपण सोडून तारूण्याच्या उंबरठ्याच्या दिशेने पाऊले टाकतो. याकाळात मुलगा आणि मुलींमध्ये तरूण आणि तरूणी बनण्याची प्रक्रिया सुरू होते. ही 10 ते 19 वर्षाची आवस्था आहे. यादरम्यान…\nगाजराचा रस पिण्याचे ‘हे’ 4 फायदे जे 99 % लोकांना माहितच नाही, जाणून घ्या\nपोलीसनामा ऑनलाईन टीम - आरोग्य म्हणजे केवळ आजारांची अनुपस्थिती नव्हे. प्रत्येकांला सर्वांगिण आरोग्याबाबत माहिती असणे खुप आवश्यक आहे. आरोग्याचा अर्थ विविध लोकांसाठी वेगवेगळा असतो. परंतु जर आपण एका दृष्टीकोणातून पाहिले तर आरोग्याचा अर्थ असा…\nCoronavirus : पाकिस्तानात एकाच दिवसात दुप्पट झाले रूग्ण, ‘कोरोना’ ग्रस्तांची संख्या 130…\nइस्लामाबाद : वृत्तसंस्था - पाकिस्तानात कोरोना व्हायरस वेगाने पसरत आहे. येथे एका दिवसातच कोरोना व्हायरसचे दुप्पट रूग्ण सापडले आहेत. 83 नव्या रूग्णांसह सोमवारी सायंकाळी 7:30 वाजेपर्यंत पाकिस्तानात कोरोना व्हायरसच्या एकुण पॉझिटिव्ह रूग्णांची…\nCoronavirus : भारतात ‘कोरोना’ चे कमी रूग्ण असण्याचं नेमकं आणि खरं कारण काय \nऐश्वर्या रॉयचा ‘तो’ सिनेमा जो कधी रिलीज झालाच…\nCOVID-19 : प्रसिद्ध अभिनेता पूरब कोहलीसह पूर्ण कुटुंबाला…\n‘रामायण’ आणि ‘शक्तीमान’नंतर आता…\n‘लॉकडाऊन’मध्ये अर्जुन कपूर करतोय डेटवर जाण्याची…\nअभिनेत्री तमन्ना भाटीयानं सांगितलं चमकदार केसांचं…\nलॉकडाऊनचे उल्लंघन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या…\nPF च्या खातेधारकांसाठी दिलासादायक EPFO नं जन्म तारखेत बदल…\n‘कोरोना’ विरूध्दची लढाई खुपच मोठी, ‘ना…\nतरी देखील इरफान पठाणवर नेटकर्यांची ‘जहरी’ टीका…\nSBI चा 44 कोटी ग्राहकांना झटका बचत खात्याच्या व्याज दरात…\nCoronavirus : आवाज ऐकून कोविड – 19 चे लक्षण सांगणारे…\nCoronavirus : जमातीमधील लोक दिल्लीत कुठे-कुठे फिरले, पोलीस…\nCoronavirus : बारामतीतील ‘त्या’ कोरोनाबाधिताच्या…\nऐश्वर्या रॉयचा ‘तो’ सिनेमा जो कधी रिलीज झालाच…\nCoronavirus : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर राज्य…\nCOVID-19 : प्रसिद्ध अभिनेता पूरब कोहलीसह पूर्ण कुटुंबाला…\n स्कूल-कॉलेज, धार्मिक कार्यक्रमांवर पूर्णपणे…\n‘रामायण’ आणि ‘शक्तीमान’नंतर आता…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nSBI चा 44 कोटी ग्राहकांना झटका बचत खात्याच्या व्याज दरात ‘कपात’\nपोलिसांनी दाखवली सामाजिक बांधिलकी, दोघांनी दिलं 3500 वारंगणांना…\nबिहार : 7 वर्षापासून जेलमध्ये होता बंद, कुटुंबानं विचार केला मुलाचा…\n‘Big B’ अमिताभनं 9 वाजून 9 मिनिटांनंतर शेअर केला चमकत्या…\nगुन्हे शाखेनं ‘हे’ 26 प्रश्न, मौलाना सादकडून उत्तर न…\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘लॉकडाऊन’ न वाढवण्याचे दिले संकेत, पण…\n‘क्वारंटाइन’ सेंटरबाबत ‘वादग्रस्त’ प्रतिक्रिया, थेट आमदाराला अटक\nWorld Health Day : जर तुमचं वय 50 च्या वर आहे तर मग खाण्यात ‘हे’ 3 बदल कराच, जाणून घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://punerispeaks.com/ganapat-patil-natarang/", "date_download": "2020-04-07T16:08:07Z", "digest": "sha1:JW4MC5QK3RYW572L3DI3KOZTPMWJWUTV", "length": 19252, "nlines": 92, "source_domain": "punerispeaks.com", "title": "खऱ्या आयुष्यातील नटरंग गणपत पाटील.....!!- PuneriSpeaks", "raw_content": "\nखऱ्या आयुष्यातील नटरंग गणपत पाटील…..\nखऱ्या आयुष्यातील नटरंग गणपत पाटील \nचित्रपटात त्यांनी नाच्याचीच भूमिका केली पण जीव ओतून केली अन ती भूमिका त्यांच्या जीवनावर जणू अतिक्रमणच करून गेली. त्यांची मुले मोठी झाली पण कोणी सोयरिक जुळवायला तयार नव्हते कारण ‘अशा’ माणसाला मुलेबाळे कशी असतील असा प्रश्न जिथे तिथे समोर येऊ लागला. अभिनयाने पदरात विशेष काही पडले नाही मात्र आयुष्य उध्वस्त होणे म्हणजे काय हे त्यांना अनुभवास आले त्या अस्सल पण अभागी नटरंगावरची ही पोस्ट…\nनेटमुशाफिरीत रवि जाधवांची मुलाखत वाचली अन त्यांच्या त्या घटनेची आठवण झाली दूरदर्शन वरील ती मुलाखत काल पाहिल्यासारखी डोळ्यापुढे तरळून गेली… त्या मुलाखतीत एक ज्येष्ठ प्रतिभावंत अभिनेते धाय मोकलून रडत होते अन मुलाखतकर्ते निवेदक स्तब्ध होऊन गेले होते. त्यांनी विचारलेल्या एका प्रश्नांवर त्या अभिनेत्याच्या भावना अनावर झाल्या अन अश्रूंचा बांध फुटला इतकेच त्या घटनेचे महत्व नव्हते तर अभिनयाची तपस्या व्यक्तिगत आयुष्याची वीण कशी उसवत गेली एन एका कलाकाराची जिंदगानी कशी उद्धवस्त होत गेली याचे ते टोकदार उदाहरण होते.\nती घटनाच तशी होती मुलाखतीत ते रडत होते, त्यांच्या आयुष्यातल्या प्रसंगावर ते बोलत होते, “या माणसाला मुलगी कशी काय असू शकते शक्यच नाही, आमच्या अकलेचे दिवाळे निघालेय का जे आम्ही यांची मुलगी करू शक्यच नाही, आमच्या अकलेचे दिवाळे निघालेय का जे आम्ही यांची मुलगी करू यांच्या घरचीच तिकडून काही तरी भानगड असणार यांच्या घरचीच तिकडून काही तरी भानगड असणार आम्हाला काय माहिती नाही का मुलीचे वडिल “हे”आहेत म्हणून आम्हाला काय माहिती नाही का मुलीचे वडिल “हे”आहेत म्हणून यांना चालत असेल पण समाजात आम्हाला तोंड दाखवायचे आहे यांना चालत असेल पण समाजात आम्हाला तोंड दाखवायचे आहे आम्हाला नाव आहे, अब्रू आहे, पत आहे अन यांच्यातच जगायचे आहे. आमचे काय यांच्यासारखे टाळी वाजवून थोडेच भागणार आहे का आम्हाला नाव आहे, अब्रू आहे, पत आहे अन यांच्यातच जगायचे आहे. आमचे काय यांच्यासारखे टाळी वाजवून थोडेच भागणार आहे का लोक असंच काहीबाही ���ोलत रहायचे आणि लोकांच्या या प्रत्येक टोमण्यामागे माझ्या पत्नीचा भावनांचा बांध तुटत होता, ती कोलमडून गेली होती… मुलांच्या लग्नाच्या वेळेस देखील हाच अनुभव आला होता. समाजाने फार वाईट वागणूक दिली, माझ्या अभिनयाची शिक्षा बायको पोराना भोगावी लागली. ते सगळीकडे चेष्टेचा विषय झाले होते” इतके बोलून ते पुन्हा धाय मोकलून रडू लागले. बोलताना भावना अनावर झालेले ते ज्येष्ठ अभिनेते गणपत पाटील होते.\nत्यांच्या ‘आत्ता गं बया’ ला दाद दिली नसेल असा मराठी रसिक विरळाच. अंगात मखमली बदाम अन त्यावर हाफ जाकीट, गळ्यात गुंडाळलेला रंगी बेरंगी रुमाल अन डोक्यावर बुट्टेदार टोपी अशा वेशातले गणपत पाटील त्यांच्या नाचाच्या भूमिकेत समरसून जायचे. या भूमिकेने त्याना मानही दिला अन प्रचंड अपमान देखील. त्यांनी साकारलेल्या भूमिकेतल्या पात्राने वास्तवातल्या गणपत पाटलांना मात दिली. खरे तर रसिक प्रेक्षकानी दिलेली ही दाद होती, पण ह्या जीवघेण्या अभिनय संपन्नतेला मिळालेली रसिकांची ही दाद त्यांचे रोजचे जिणे बेहाल करून गेली. त्यांच्या पत्नीच्या वाट्याला किती भयंकर थट्टा आली असेल कल्पना करवत नाही. पुढे जाऊन गणपत पाटील ही तृतीयपंथीयांसाठीची संज्ञा झाली. अगदी नटरंग सिनेमा येईपर्यंत ही अवस्था होती. ‘नटरंग’ आला अन मराठी सिनेमाचे व गणपत पाटलांचे पांग फेडून गेला. पण तेंव्हा गणपत पाटील नव्हते. मार्च २००८ मध्ये ते गेले. त्यांचे पात्र अन त्यांचे नाव अजरामर झाले. पण त्यांच्या व्यक्तिगत अन कौटुंबिक जीवनाला या नाच्याच्या पात्रामुळे विषण्ण कारुण्याची झाक होती. २००५ च्या झी गौरव पुरस्कारात त्यांनी व्यक्त केलेल्या भावना अन त्याचे क्लिपिंग यापासून प्रेरणा घेऊन रवी जाधव यांनी नटरंग बनवला खरा, पण तेंव्हा ते हयात असते तर त्यांच्या आयुष्याचे सार्थक झाले असते…\nगणपत पाटलांचा जन्म कोल्हापुरात एका गरीब कुटुंबातला. घरच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे व पाटलांच्या बालपणीच त्यांचे वडील निवर्तल्यामुळे बालवयापासूनच पाटलांना मोलमजुरी करून, फुले-खाद्यपदार्थ विकून कुटुंबाकरता आर्थिक हातभार लावावा लागला. अशा परिस्थितीतदेखील कोल्हापुरात त्या काळी चालणाऱ्या रामायणाच्या खेळांत ते हौसेने अभिनय करीत. रामायणाच्या त्या खेळांमध्ये त्यांनी बऱ्याचदा सीतेची भूमिका वठवली.\nदरम्यान राज��� गोसावी यांच्याशी पाटलांची ओळख झाली. त्यांच्या ओळखीतून पाटलांचा मास्टर विनायकांच्या शालिनी सिनेटोनमध्ये प्रफुल्ल पिक्चर्समार्फत चित्रपटसृष्टीत प्रवेश झाला. चित्रपटसृष्टीतील सुरुवातीच्या दिवसांत त्यांनी सुतारकाम, रंगभूषा साहायकाची कामे केली. मास्टर विनायकांच्या निधनानंतर ते मुंबईतून कोल्हापुरास परतले.\nत्यासुमारास पाटलांना राजा परांजप्यांच्या ’बलिदान’ व राम गबाल्यांच्या ’वंदे मातरम्’ चित्रपटांमध्ये अभिनयाची संधी मिळाली. या भूमिकांमधील त्यांच्या अभिनयामुळे त्यांना त्यांची अभिनय-कारकीर्द फुलवणारी भालजी पेंढारकरांच्या ’मीठभाकर’ चित्रपटातील खलनायकाची भूमिका मिळाली.\nचित्रपटांबरोबरीनेच गणपत पाटील नाटकांतही अभिनय करीत. जयशंकर दानवे यांच्या ’ऐका हो ऐका’ या ग्रामीण ढंगातील तमाशाप्रधान नाटकात बायकी सोंगाड्याची – म्हणजेच ’नाच्या’ची – आव्हानात्मक भूमिका त्यांनी लीलया पेलली. त्यांच्या अभिनयामुळे ही भूमिका जबरदस्त लोकप्रिय झाली. ’जाळीमंदी पिकली करवंदं’ या नाटकातही त्यांनी सोंगाड्याचीच व्यक्तिरेखा साकारली. पाटलांनी अभिनीत केलेल्या नाच्याच्या भूमिकांची लोकप्रियता लक्षात घेऊन कृष्णा पाटलांनी ’वाघ्या मुरळी’ चित्रपटात त्यांना तशीच भूमिका दिली. या चित्रपटानंतर पाटलांच्या अभिनयकौशल्यामुळे नाच्याची भूमिका आणि गणपत पाटील हे समीकरण मराठी तमाशापटांत दृढावत गेले.\nबायकी किरटया आवाजात ओरडत बोलताना उजव्या हाताची तर्जनी हनुवटीवर ठेवून अन डावा हात कमरेवर ठेवून बोलणारे अंगाला लचके द्यायचे अन अगदी ठसक्यात खुमासदार पद्धतीने तो नाच्या साकारायचे. खरे तर त्यांच्या वाट्याला आलेली अगदी नगण्य असणारी जेमतेम फुटेज असणारी ही भूमिका ते जगायचे अन ती भूमिका प्रेक्षकाच्या मनात ठसायची . प्रेक्षक देखील त्याना मनापासून दाद द्यायचे. तत्कालीन मराठी सिनेमे अन त्यातही तमाशापट यांचा धांडोळा घेताना सर्व रांगडे मराठी अभिनेते डोळ्यापुढे येतात, अरुण सरनाईक, सुर्यकांत मांढरे, कुलदीप पवार, चंद्रकांत… सांगत्ये ऐका हा त्यातला सुवर्ण पट म्हणावा लागेल. जयश्री गडकर, माया गांधी, सीमा ते उषा नाईक – उषा चव्हाण पर्यंत कोणाचेही तमाशाप्रधान चित्रपट पाहिले तर त्या सर्वांचा एकच समान धागा होता तो म्हणजे गणपत पाटील \nचित्रपटाच्या रुप���री पडद्यावर आयुष्यभर फक्त सदरा- पायजमा अशा एकाच ढगळया वेशात वावरलेला हा माणूस आपल्या शापित भूमिकेचे सोने करून गेला पण त्यांच्या वेदना जगापुढे फारशा मांडल्या गेल्या नाहीत. त्यांनी लिहिलेल्या ‘रंग नटेश्वराचे’ मध्ये मात्र विस्तृतपणे या सर्व घटनांचा पट उलगडला आहे. या नटरंगाची आयुष्यभर उपेक्षा झाली होती की काय म्हणूनच प्रेक्षकांनी त्यांच्यावर निघालेल्या चित्रपटाला रेकॉर्डब्रेक प्रतिसाद दिला. २०१३ सालचा विशेष दिनानाथ मंगेशकर पुरस्कार त्याना मरणोत्तर जाहीर झाला होता. २००५ चा झी जीवनगौरव पुरस्कार हाच काय तो त्यांचे कौतुक सोहळा…\nत्यांच्या भूमिकेचे त्यांनी सोने केले पण त्या भूमिकेने त्यांच्या आयुष्यावर मात केली. आज सहज स्मरण झाले म्हणून त्यांच्या स्मृतीना दिलेला हा उजाळा… गुणी पण अभागी गणपत पाटील या अभिनेत्यास सलाम \nअपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, टि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.\nपानिपत: द ग्रेट बिट्रेयल मध्ये सदाशिवराव भाऊंची भूमिका साकारण्यासाठी अर्जुन शिकतोय मराठी\nदोन गुरू: भूक आणि अपमान Nana Patekar History नाना पाटेकर यांनी लिहिलेला त्यांच्या पुर्वायुष्यातील भावस्पर्शी अनुभव\nPrevious articleमतदाराचे हातपाय बांधा आणि मतदान केंद्रावर घेऊन येऊन भाजप उमेदवाराला मतदान करायला लावा – भाजप मुख्यमंत्री उमेदवार येडीयुरप्पा\nNext articleभाबड प्रेम: मधुरा आणि चंद्रविलास याचं\nजितेंद्र आव्हाड यांच्याकडून बदनामी करणाऱ्या व्यक्तीला मारहाण, आव्हाड यांचे स्पष्टीकरण\nपुणे शहरात संचारबंदी चे नवीन आदेश, शहरातील या भागात संचारास मनाई\nWHO च्या लॉकडाउन वाढणार या व्हायरल मॅसेज मागील सत्यता\nमराठी कविता: मराठी पोरांनी मार्क झुकेरबर्ग ला सुद्धा धुतले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-farmers-deprived-compensation-due-lack-information-mangalvedha-taluka-24792", "date_download": "2020-04-07T17:41:42Z", "digest": "sha1:ECAIAAVKAAMCTKNBBK6XGUW4NS5C6NBZ", "length": 17049, "nlines": 157, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in marathi, Farmers deprived of compensation due to lack of information in Mangalvedha taluka | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमंगळवेढा तालुक्यात माहितीअ��ावी शेतकरी भरपाईपासून वंचित\nमंगळवेढा तालुक्यात माहितीअभावी शेतकरी भरपाईपासून वंचित\nशुक्रवार, 8 नोव्हेंबर 2019\nबाजरी, तूर, सूर्यफुलाचा विमा भरला. बाजरी व सूर्यफुलाची भरपाई मिळाली. तुरीची मिळाली नाही. ड्रायव्हर असल्यामुळे जादा क्षेत्रातून वगळण्यात आल्याची माहिती मिळाली नाही. त्यामुळे तक्रार दाखल करता आली नाही. त्यामुळे तूर पिकाच्या भरपाईपासून वंचित राहावे लागले. वास्तविक एकूण क्षेत्र आणि विमा संरक्षित क्षेत्राचा विचार करता हे क्षेत्र जादा होत नाही. तरीही विमा कंपनीने मला वगळले.\n- तुकाराम व्हरगर, शेतकरी\nदाखल एक हजार ५२१ प्रस्ताव छाननी करून वरिष्ठ कार्यालयाला सादर केले आहेत. वरिष्ठांची मंजुरी येताच या लाभार्थींना रक्कम त्यांच्या बॅंक खात्यांवर जमा करण्यात येईल.\n- बसवराज करपे, मंडल प्रबंधक, ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी, सोलापूर\nमंगळवेढा, जि. सोलापूर : दुष्काळ आणि पावसाने तालुक्यातील शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीत आणले. तोच खरीप हंगाम २०१८ मधील दोन हजार ४९१ शेतकऱ्यांवर माहितीअभावी नुकसानभरपाईपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. तक्रार अर्ज दाखल केलेल्या शेतकऱ्यांनादेखील दोन महिने झाले, अद्याप भरपाई मिळाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांतून संताप व्यक्त होत आहे.\nपीकविम्यात होत असलेला गैरप्रकार लक्षात घेऊन केंद्र शासनाने पंतप्रधान पीकविमा योजना या संकेतस्थळावर खरीप व रब्बी हंगामातील पीकविमा ऑनलाइन भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. २०१८ च्या खरीप हंगामात ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीकडे तालुक्यातील विमाधारक शेतकऱ्यांना बाजरी व सूर्यफुलाचा विमा लोकसभा निवडणुकीच्या पूर्वसंध्येला आठ महिन्यांत मिळाला. परंतु, याच हंगामातील तालुक्यातील १६ हजारांपेक्षा अधिक तूर उत्पादक शेतकरी वंचित आहेत.\nदरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या पूर्वसंध्येला शिवसेनेने मुंबईत केलेले आंदोलन व आमदार भारत भालके यांची लक्षवेधी, शिवाय स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तहसील कार्यालयासमोर केलेल्या आंदोलनानंतर विमा कंपनीने तूर उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी २३ हजार ९१० रुपये इतकी भरपाई त्यांच्या बॅंक खात्यांवर जमा केली. परंतु, यामधील जादा क्षेत्राच्या नावाखाली चार हजार १२ तूर उत्पादक शेतकरी वगळण्यात आले. त्याच हंगामात बाजरी व सूर्यफुलाची भरप���ई देऊन तुरीची भरपाई देताना जाणून-बुजून वगळण्यात आले.\nक्षेत्र जादा होत नसल्याचे पुरावे म्हणून ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीच्या सोलापूर येथील कार्यालयात विम्याचे प्रस्ताव, सातबारा, बॅंक पासबुक आणि शेतकऱ्यांचा अर्ज दाखल केला. त्यापैकी या सर्व एक हजार ५२१ शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळाला. परंतु, उर्वरित २४९१ शेतकऱ्यांना या संपूर्ण प्रकाराची माहितीच नसल्याने तुरीची भरपाई मिळणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे या शेतकऱ्यांतून संताप व्यक्त केला जात आहे.\nतूर विमा कंपनी इन्शुरन्स सोलापूर पूर floods दुष्काळ खरीप २०१८ 2018 रब्बी हंगाम लोकसभा आंदोलन agitation भारत भालके bharat bhalke\nगोदामांत ९० लाख टन साखर पडून; बंदरात अडकली दोन...\nसोलापूर : अडचणीत सापडलेला साखर उद्योग २०१४-१५ पासून यातून बाहेर पडलेला नाही.\n‘डिपिंग ऑईल’ची चढ्यादराने अनाधिकृत विक्री सुरूच\nनाशिक/सोलापूर : जिल्ह्यात द्राक्ष मालाला उठाव नसल्याने बेदाणा निर्मितीच्या कामाला गती आली\nपदोन्नती प्रकरणात ‘पंदेकृवि’ने काढले पदनवती आदेश\nमहात्मा फुले कृषी विद्यापीठात आजपासून ऑनलाइन...\nनगर ः कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन केले आहे.\nराज्यात दिवसभरात वाढले १२० रुग्ण; कोरोना ७...\nपुणे : राज्यात सोमवारी १२० नवीन रुग्णांची नोंद झाली.\nपदोन्नती प्रकरणात ‘पंदेकृवि’ने काढले...अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी...\nमहात्मा फुले कृषी विद्यापीठात आजपासून...नगर ः कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या...\nमहाराष्ट्रात २२ जिल्ह्यांमध्ये `कोरोना`...पुणे : निम्म्याहून अधिक महाराष्ट्राला जेमतेम २८...\nकेळी पिकवून विकण्यासाठी अखेर...परभणी : ‘लॅाकडाऊन’मुळे केळीच्या दरात मोठी घसरण...\nकोल्हापुरात वादळी वाऱ्यासह पाऊस कोल्हापूर : जिल्ह्यात रविवारी (ता.५) सायंकाळी...\nजनावरांतील उष्माघाताचे नियंत्रणउन्हाच्या संपर्कात आल्यामुळे जनावरांच्या शरीराचे...\nअकोल्यात भाजीपाला, फळविक्रीची ११०...अकोला ः सध्याच्या परिस्थितीत जिल्ह्यातील...\n‘वीज दर कपातीत शेतकऱ्यांवरील अन्याय दूर...अकोला ः राज्य वीज नियामक आयोगाने नुकतीच उद्योग,...\nनांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात फुले...नांदेड : ‘लॅाकडाऊन’मुळे नांदेडसह अन्य ठिकाणच्या...\nफूल विक्रीचा व्यवसाय डबघाईस; फेकून...शिरपूरजैन, जि. वाशीम : येथील फूल उत्पादक शेतकरी...\nब���दाणा निर्मितीसाठी आवश्यक रसायने...नाशिक : द्राक्षापासून बेदाणा निर्मितीसाठी...\nनाशिक जिल्ह्यात बेदाणा निर्मितीच्या...नाशिक : ऐन द्राक्ष हंगामाच्या अंतिम टप्प्यात...\nमराठवाड्यात फळे, भाजीपाल्याची ८१ हजार...औरंगाबाद : एकीकडे दररोज सकाळीच भरणाऱ्या किरकोळ...\nमाळीनगरमध्ये आता नीरापासून गुळ उत्पादन लवंग, जि. सोलापूर : सध्या नीरा उत्पादनाचा हंगाम...\nआरोग्य कर्मचाऱ्यासांठी सुरक्षेची पूर्ण...नाशिक : जिल्हा सामान्य रुग्णालयातील ‘कोरोना’...\nअमरावती बाजार समितीची ३२ अडत्यांवर...अमरावती ः किरकोळ भाजी विक्री न करण्याचे आदेश...\n‘कोरोना’विरुद्धच्या लढ्यातील महत्वाचा...मुंबई : ‘कोरोना’विरुद्धच्या लढ्यातील महत्वाचा,...\nसोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे...सोलापूर : कोरोना विषाणु संसर्गाच्या...\nइस्लामपूरकरांना भाजीपाल्यासह साखरवाटप नवेखेड, जि. सांगली : बोरगाव (ता. वाळवा)...\nराज्यातील अतिरिक्त १० लाख लिटर दूध...संगमनेर, जि.नगर : कोरोना विषाणूचा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-story-marathi-gram-shiwar-takobaichi-wadi-phaltan-satara-19368?tid=128", "date_download": "2020-04-07T16:44:39Z", "digest": "sha1:44ENZYUHEODAF74VRQ4TL2ZKQ3CB5PJL", "length": 24731, "nlines": 184, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture story in marathi, gram shiwar, takobaichi wadi, phaltan, satara | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनिर्धारातून टाकोबाईची वाडीच्या गावकऱ्यांनी साधली पाणीटंचाईमुक्ती\nनिर्धारातून टाकोबाईची वाडीच्या गावकऱ्यांनी साधली पाणीटंचाईमुक्ती\nनिर्धारातून टाकोबाईची वाडीच्या गावकऱ्यांनी साधली पाणीटंचाईमुक्ती\nगुरुवार, 16 मे 2019\nजलसंधारणाच्या कामांतून गावातील बागायती क्षेत्र वाढले आहे. सध्या ओढा जोडणीचे काम सुरू आहे. त्यातून गावातील बागायती क्षेत्रात अजून वाढ होऊन शेतकऱ्यांना त्याचा मोठा फायदा होणार आहे.\nसातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्याचा काही भाग दुष्काळाने होरपळत आहे. मा���्र काही गावे नियोजनबद्ध कामांमधून दुष्काळ व पाणीटंचाईमुक्त होण्याकडे वाटचाल करू लागली आहेत. टाकोबाईच्यावाडी हे त्यातीलच एक छोटेसे गाव आहे. या गावात २०१४ पासून जलसंधारणाची विविध कामे झाली. गावकरी, कृषी विभाग, जिल्हा परिषद, खासगी कंपनी अशा सर्वांचा त्यास हातभार लागला. ओढाजोड प्रकल्प हे त्यातील वैशिष्ट्यपूर्ण काम झाले. या सर्वांमधून गावाचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटला. शेती बागायत होण्याबरोबर दुग्धोत्पादनातही भरीव वाढ झाली. त्यातून कुटुंबांचा आर्थिक स्तर उंचावण्यास मदत झाली.\nपर्जन्यमानात सातत्याने घट होत असल्याने राज्यातील असंख्य गावे मोठ्या प्रमाणात दुष्काळाच्या झळा सोसत आहेत. सातारा जिल्ह्याची परिस्थिती वेगळी नाही. जिल्ह्यातील अनेक गावे दुष्काळाच्या खाईतून जात आहेत. फलटण तालुक्यातील टाकोबाईच्यावाडी हे सुमारे ७०० लोकसंख्या असलेले छोटसे गाव. या गावातील जनतेने दुष्काळाची दाहकता सातत्याने अनुभवली आहे. जिल्ह्यात २००३ मध्ये पडलेल्या दुष्काळामुळे गावातील जनतेस टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे मूल्य जाणून असल्याने काहीतरी विधायक करण्यासाठी गावकरी सरसावले होते.\nग्रामस्थांची एकी हेच विकासाच्या वाटेवरचे पहिले पाऊल ठरले. त्याला साथ मिळाली लोकप्रतिनिधी व शासनाची. सन २०१४ मध्ये विशाल झणझणे हे युवक वयात सरपंचपदी विराजमान झाले. गावचे मुख्य अर्थकारण हे शेती आणि दुग्धव्यवसायवर अवलंबून आहे हे त्यांनी जाणले होतेच या दोन्ही घटकांना गती द्यायची असेल तर प्रथम दुष्काळावर मात केली पाहिजे असा निश्चय त्यांनी केला. दरम्यान, जलयुक्त शिवार योजनेच्या पहिल्या टप्प्यात गावाची निवड झाली. खाजगी कंपन्या देखील दुष्काळमुक्तीसाठी मदत करीत असल्याची माहिती मिळाल्यावर विशाल यांनी कमिन्स कंपनीकडे पाठपुरावा सुरू केला. त्यांच्या पहिल्याच प्रयत्नास यश आले.\nसुरू झाली विकासाची कामे\nसर्वांच्या एक विचाराने व कृतीने गावात कामे सुरू झाली. यात जिल्हा परिषद सदस्य धैर्यशील ऊर्फ दत्ता अनपट, ‘कमिन्स’ कंपनीचे प्रवीण गायकवाड यांचा हातभार मोलाचा ठरला. पूर्वीच्या सिमेंट बंधाऱ्याची दुरुस्ती झाली. ग्रामपंचायतीच्या खर्चाने तलावातील गाळ काढून खोलीकरण झाले. संबंधित खासगी कंपनीच्या २५० कर्मचाऱ्यांनी श्��मदान केले. जलयुक्त शिवार योजनेतील समावेशामुळे कृषी विभागाकडून जलसंधारणाची कामे हाती घेण्यात आली. त्यातून गावातील ओढ्यावर दोन नवीन सिमेंट बंधारे बांधले. पावसाच्या पाण्याचा थेंब थेंब जमिनीत मुरला पाहिजे यासाठी १५० हेक्टर क्षेत्रावर बांधबदिस्ती केली. चार हेक्टरवर सलग समतल चरी काढल्या. गावात पूर्वीचे जुने पाच बंधारे दुरुस्त करण्यात आले. याबरोबरच जिल्हा परिषदेच्या माध्यमातून दोन नवीन सिमेंट बंधाऱ्यांची उभारणी झाली. गावातील पूर्वीच्या पाझर तलावातील गाळ काढून त्याची खोली वाढवली.\nतालुक्यातील पहिला ओढाजोड प्रकल्प\nशेती बारमाही राहण्यासाठी ओढे वाहते राहणे गरजेचे असल्याने ग्रामस्थांनी ओढाजोड प्रकल्प हाती घेतला. गावच्या शेजारील कापशी या गावातील ओढ्यात धोम-बलकवडीचे पाणी येत असल्याने या ओढ्यात कायम पाणी असते. या ओढ्याला गावातील ओढा जोडण्याचा निर्णय घेतला. ‘जलयुक्त’मधून खर्च करून हे काम यशस्वी पार पाडले. दर्जात्मक काम झाल्याने व जागोजागी सिमेंट बंधाऱ्यांमुळे पाणी टिकून राहण्यास मदत झाली. यातून गावातील ३० ते ४० टक्के शेती बागायत होण्यास मदत झाली. उर्वरित क्षेत्र बागायत करण्यासाठी गावातील फौजदारीचा ओढा हा शेवग्याच्या ओढ्याशी जोडणीचे काम सध्या सुरू आहे. यातून बागायत क्षेत्रात ४० टक्क्यांची वाढ होणार आहे. या कामासाठी देखील संबंधित खासगी कंपनीने आर्थिक हातभार लावला.\nगावाच्या पीक पद्धतीत बदल झाला. बाजरी, ज्वारी, गहू या पिकांसह ऊस व भाजीपाला पिके मोठ्या प्रमाणात घेतली जात आहेत.\nवीस एकरांत फऴबाग लागवड झाली आहे.\nपाण्याच्या उपलब्धतेमुळे चारा मिळू लागल्याने जनावरांच्या संख्येत वाढ झाली आहे. यातून दुधाचे उत्पादन वाढले असून, सध्या दैनदिन चार हजार लिटर दुधाचे संकलन होत आहे.\nगावातील प्राथमिक शाळा ‘आयएसओ’ प्रमाणीकरण झाली आहे.\nबचत व संघटनेसाठी बचत गट निर्मितीवर देण्यात आला आहे. सध्या गावात १५ महिला तर आठ पुरुष बचत गट कार्यान्वित आहेत.\nगावातील सर्व गटारी बंदिस्त केल्यामुळे रोगराईचे प्रमाण कमी झाले आहे.\nपाणीटंचाई गावाने प्रत्यक्ष पाहिली असल्याने पाण्याचे काटेकोर नियोजन केले जाते. आता पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटला असला तरी शुद्ध पाणी देता यावे यासाठी ‘सीएसआर’ निधीतून गावात पाणी शद्धीकरण प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. गावातील प्रत्येक कुटुंबास एटीएम कार्ड देण्यात आले आहे. ते ‘रिचार्ज’ करावे लागतो. एकवेळ एटीएम कार्ड ‘स्वॅप’ केले तर किमान २० लिटर पाणी उपलब्ध होते. या प्रकल्पामुळे गावात २४ तास पाणी उपलब्ध झाले आहे. साधारण २० लिटर पाणी पाच रुपयांत दिले जाते. सध्या सर्वच कुटुंबे या पद्धतीने पाणी घेतात. शुद्ध पाण्यामुळे गावातील रोगराई कमी झाली असून, पाण्याचा अपव्यय टाळला जात आहे.\nपाणीटंचाईच्या झळा दूर करण्यासाठी ग्रामस्थांच्या मदतीने प्रकल्प हाती घेतले. त्यातून पाणी टंचाई दूर होण्यास मदत झाली. भविष्यात शेती शंभर टक्के ठिबक सिंचनाखाली आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.\nजलसंधारण बागायत दुष्काळ पाणी water पाणीटंचाई कृषी विभाग agriculture department company विकास जलयुक्त शिवार ऊस ठिबक सिंचन सिंचन\n-पाणी उपलब्ध झाल्याने जनावरांसाठी चारा पिकांची लागवड झाली.\n-पाझर तलावाचे खोलीकरण केल्याने झालेला पाणीसाठा.\n-गावातील ‘आयएसओ’ प्रमाणित प्राथमिक शाळा.\nओढा जोड प्रकल्पात या पद्धतीने गेट करण्यात आले आहे.\nगोदामांत ९० लाख टन साखर पडून; बंदरात अडकली दोन...\nसोलापूर : अडचणीत सापडलेला साखर उद्योग २०१४-१५ पासून यातून बाहेर पडलेला नाही.\n‘डिपिंग ऑईल’ची चढ्यादराने अनाधिकृत विक्री सुरूच\nनाशिक/सोलापूर : जिल्ह्यात द्राक्ष मालाला उठाव नसल्याने बेदाणा निर्मितीच्या कामाला गती आली\nपदोन्नती प्रकरणात ‘पंदेकृवि’ने काढले पदनवती आदेश\nमहात्मा फुले कृषी विद्यापीठात आजपासून ऑनलाइन...\nनगर ः कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन केले आहे.\nराज्यात दिवसभरात वाढले १२० रुग्ण; कोरोना ७...\nपुणे : राज्यात सोमवारी १२० नवीन रुग्णांची नोंद झाली.\nअर्धबंदिस्त शेळीपालनाने वाढवले शेतीचे...कृषी विषयात पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर...\nप्रयोगशीलतेतून मिळवले आर्थिक स्थैर्यनाशिक जिल्ह्यातील आडगाव येथील शिवाजी शंकर देशमुख...\nभारत - इस्राईल मैत्रीतून उजळणार...भारत आणि इस्राईल देशातील पंतप्रधानांच्या भेटीतून...\nऔरंगाबादमध्ये २९ टन मालाची थेट विक्रीकोरोनाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद शहरात 'शेतकरी...\nआरोग्य सुरक्षिततेचे नियम पाळून थेट...पुणे जिल्ह्यातील टाकळी हाजी (ता. शिरूर) येथील...\nजलतंत्रज्ञानाच्या वापरातून प्रगतीची उंच...अकोला जिल्ह्यातील अन्वी मिर्झापूर येथील केशवरा���...\nदुष्काळात शेतीला साथ पोल्ट्री,...औरंगाबाद जिल्ह्यातील भांडेगाव येथील चव्हाण कुटुंब...\nशेतीपेक्षा दुग्धव्यवसायातून उभारीभाडेतत्त्वावर रोपवाटिका व्यवसाय सुरू असताना...\nकाटेकोर पाणी व्यवस्थापनातून...''पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुका कायम दुष्काळी...\nऑयस्टर मशरूम निर्मितीसह तयार केले...अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथील अभियंता...\nप्री कुलिंग, रिफर व्हॅनद्वारे...महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी देशभरात प्रसिद्ध आहे. या...\nकेळी, मका पिकांसह दुग्धव्यवसायात...दापोरी (जि. जळगाव) गावाने केळी, मका, कापूस...\nआंबा, काजूसह भाज्यांची प्रयोगशील शेतीशिरगाव (ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग) येथील माधव...\nएक्सॉटिक’ भाज्यांची आधुनिक पिरॅमिड शेतीखानापूर (जि. पुणे) येथील कागदी बंधूंनी पिरॅमिड...\nरोवा काठ्या कमी खर्चात अन श्रमात...भाजीपाला विशेषतः वेलवर्गीय पिकांमध्ये मांडवासाठी...\nदुर्दम्य इच्छाशक्ती, अविरत परिश्रमांतून...अलकुड (एम) (जि. सांगली) येथील महेश पाटील यांनी...\nकाटेकोर व्यवस्थापन सांगणारा शेटेंचा...निघोज (जि. नगर) येथील माजी सैनिक नवनाथ भिमाजी...\nकुटुंबाच्या अर्थकारणात डाळिंबासह लिंबू...सात एकरांवरील डाळिंब हे मुख्य पीक असले तरी...\nशेतमाल विक्रीसाठी सर्वसमावेशक धोरणजर्मनीमधील शेतमाल विक्री ही फिव्होजी मार्केटिंग...\nशेती, शिक्षण अन् ग्रामविकासाचा वसालोटे-परशुराम (जि. रत्नागिरी) येथील श्री विवेकानंद...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A9%E0%A5%A6%E0%A5%A7", "date_download": "2020-04-07T17:18:32Z", "digest": "sha1:ASHBRTJQH2Q6UZS227JPITL3UJE76O2K", "length": 1769, "nlines": 28, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "इ.स. १३०१ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nइसवी सनाच्या दुसर्या सहस्रकातील एक वर्ष\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १३ वे शतक - १४ वे शतक - १५ वे शतक\nदशके: १२८० चे - १२९० चे - १३०० चे - १३१० चे - १३२० चे\nवर्षे: १२९८ - १२९९ - १३०० - १३०१ - १३०२ - १३०३ - १३०४\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडीसंपादन करा\nजून १९ - राजकुमार मोरिकुनी, जपानी शोगन.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.mahanayakonline.com/category/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%80/", "date_download": "2020-04-07T15:52:41Z", "digest": "sha1:NGORAFWILPLKZCEKGSD7A36S2HK74OOK", "length": 27840, "nlines": 394, "source_domain": "www.mahanayakonline.com", "title": "साहित्य- कला -संस्कृती", "raw_content": "\nडावी आघाडी आणि इतर\nगरिबीवर मात करीत बूट पॉलिश करणारा सनी हिंदुस्थानी झाला ११ वा इंडियन आयडॉल \nv=b_yxGXOnUbw भटिंडा येथील सनी हिंदुस्थानीला इंडियन आयडॉलचा ११ वा विजेता म्हणून घोषित करण्यात आले आहे….\nसंत गोरोबा कुंभार नगरीत फ्रान्सिस दिब्रेटो यांचे औपचारिक षटकार ….\nअ. भा . साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फ्रान्सिस दिब्रेटो यांनी आपल्या भाषणात वर्तमान स्थितीवर भाष्य करून…\nउस्मानाबादच्या संत गोरोबा कुंभार नगरीत अवतरली साहित्याची पांढरी , अध्यक्षांनी व्यक्त केल्या मुक्त भावना…\nउस्मानाबादच्या संत गोरोबा कुंभार नगरीत ९३ व्य अखिल भारतीय संमेलनाला अत्यंत उत्साहात प्रारंभ झाला. या…\nउस्मानाबादेत साहित्याची मांदियाळी , ९३ व्या अ . भा . साहित्य संमेलनाला प्रारंभ , महानोरांना धमकावणाऱ्यांना संभाजी ब्रिगेडने दिला इशारा\nअखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ आणि आणि मराठवाडा साहित्य परिषद शाखा, उस्मानाबाद यांच्या वतीने आयोजित…\nब्राह्मण महासंघाने धमकी दिल्याची ज्येष्ठ कवी ना. धो . महानोर यांची माहिती , सरकारने दिले तत्काळ संरक्षण\nआजपासून उस्मानाबाद येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला जाऊ नका, अशी धमकी ब्राह्मण महासंघाने…\nअभिव्यक्ती : ” नासुका ” आणि “एनआरसी” : या तर मोदी -शहांच्या सरकारच्या ” सांघिक आणि धार्मिक गुदगुल्या …”\n समजून घ्यावे असे काही…. सध्या देशभरात आधी नागरिकत्व दुरुस्ती विधेयक , त्यानंतर…\nएका विवेकनिष्ठ , विज्ञानवादी , सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या अभिनेत्याची हुरहूर लावणारी एक्सझिट …..\nरंगभूमीवरील अभिजात कलावंत ज्येष्ठ अभिनेते, विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. श्रीराम लागू यांच्या जाण्याने मराठी…\nसाहित्यातही तथाकथित हिंदुत्ववाद्यांची ढवळा-ढवळ फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या निवडीवरून अ . भा. साहित्य महामंडळाच्या अध्यक्षांना धमक्या\n९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच��� निवड झाल्यानंतर त्यांच्या…\nअमिताभ बच्चन ‘बिग बी’ यांना दादासाहेब फाळके पुरस्कार\nबॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना प्रतिष्ठेचा समजला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. सूचना…\n९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो\nउस्मानाबाद येथील नियोजित ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस…\nAurangabad Crime : पाण्याच्या टँकरने बालकाला चिरडले, सिल्लेखान्यात सकाळी घडली घटना\n#CoronaVirusUpdate : जालना शहरातील ६५ वर्षीय महिला कोरोनाबाधित\n#CoronaVirusUpdate : दिलासादायक : १७ हजारांपैकी १५ हजार नमुने निगेटिव्ह , राज्यातील रुग्णांची संख्या ८६८ : राजेश टोपे\n#CoronaVirusUpdate : दिवसभरात आढळले ६९३ नवे रुग्ण , तर ३० जणांचा मृत्यू\n#CoronaVirusEffect : दुनिया : मुलाची झोप होत नव्हती म्हणून त्याने थेट शेजारच्या पाच जणांना ठोकले ….\nBalu Patel on एक्झिट पोल्सचा शेअर मार्केटवर धमाका : सेन्सेक्स १३०० अंकांनी उसळला\nBalu Patel on बुलढाण्यात टँकर आणि व्हॅन भीषण अपघातात दोन चिमूल्यांसह १३ जणांचा मृत्यू, दोन जण जखमी\nBalu Patel on Good News : अखेर मान्सून अंदमानात दाखल, यंदा सरासरीपेक्षा जास्त मान्सून , शेतकऱ्यांना यंदाच्या मौसमात मिळू शकतो दिलासा\nkirti Gade on गोडसे देशभक्त : मतांसाठी प्रयत्न करणाऱ्या नेत्यांना जबाबदारीची जाणीव नाही : अर्जुन कपूर\nMahanayak News Updates on भारतीय हद्दीत कराचीमार्गे आलेले ‘ते’ विमान पाकचे नव्हे जाॅर्जीयाचे…\nडावी आघाडी आणि इतर\nAurangabad Crime : पाण्याच्या टँकरने बालकाला चिरडले, सिल्लेखान्यात सकाळी घडली घटना\n#CoronaVirusUpdate : जालना शहरातील ६५ वर्षीय महिला कोरोनाबाधित\n#CoronaVirusUpdate : दिलासादायक : १७ हजारांपैकी १५ हजार नमुने निगेटिव्ह , राज्यातील रुग्णांची संख्या ८६८ : राजेश टोपे\n#CoronaVirusUpdate : दिवसभरात आढळले ६९३ नवे रुग्ण , तर ३० जणांचा मृत्यू\n#CoronaVirusEffect : दुनिया : मुलाची झोप होत नव्हती म्हणून त्याने थेट शेजारच्या पाच जणांना ठोकले ….\n#CoronaVirusUpdate : धक्कादायक : मुख्यमंत्र्यांच्या “मातोश्री”ला कोरोना सुरक्षा कवच, जसलोक आणि वोखार्ट हॉस्पिटलला लावले सील….\n#CoronaVirusEffect : विरोधी पक्षांच्या नेत्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सचे निमंत्रण नसल्याने खा . ओवैसी यांनी अशी डागली तोफ \n#CoronaVirusUpdate : मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत , खासदारांबरोबरच र��ष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान यांच्याही पगारात कपात करण्याचा निर्णय…\n#CoronaVirusEffect : लॉकडाऊनच्या संदर्भात फिरणारा ” तो ” मॅसेज पूर्णतः फेक …\n#CoronaVirusEffect : घाटी रुग्णलयातील ब्रदरला कोरोना, आरोग्य कर्मचाऱ्यांना पी पी ई कीट, सॅनिटायझर, मास्क, ग्लोज देण्याची मागणी\nPrakash Ambedkar : ” एक बार जो कमिटमेंट कर दि, तो फिर वो अपने आप कि भी नही सूनते \nना ना करते प्यार तुम्हीसे कर बैठे …\nसीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर , उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण पाच टक्क्यांनी वाढले\nLoksabha 2019 : गेल्या पाच वर्षातील मोदींचे ” विश्व भ्रमण “आणि खर्च किती झाला भूतान ते दक्षिण कोरिया\nWorlds Happiest Countries Report : देश रसातळाला जातोय आणि सत्ताधारी “चौकिदार- चौकिदार” खेळताहेत \nAurangabad : औरंगाबादसह “एमआयएम”ला हव्यात दोन जागा : आ. इम्तियाज जलील\nAbout Mahanayak : महानायक ऑनलाईन आणि आपण …\nNews Updates : गल्ली ते दिल्ली : एक नजर : महत्वाच्या बातम्या #Top 21 News\nSharad Pawar : आमची भूमिका संघविरोधीच, प्रकाश आंबेडकरांना पवारांचे आमंत्रण\nलोकसभा २०१९ : प्रकाश आंबेडकरांनी विषय संपवला, स्वतंत्र लढणार\nAurangabad Crime : पाण्याच्या टँकरने बालकाला चिरडले, सिल्लेखान्यात सकाळी घडली घटना\n#CoronaVirusUpdate : जालना शहरातील ६५ वर्षीय महिला कोरोनाबाधित\n#CoronaVirusUpdate : दिलासादायक : १७ हजारांपैकी १५ हजार नमुने निगेटिव्ह , राज्यातील रुग्णांची संख्या ८६८ : राजेश टोपे\n#CoronaVirusUpdate : दिवसभरात आढळले ६९३ नवे रुग्ण , तर ३० जणांचा मृत्यू\n#CoronaVirusEffect : दुनिया : मुलाची झोप होत नव्हती म्हणून त्याने थेट शेजारच्या पाच जणांना ठोकले ….\n#CoronaVirusUpdate : धक्कादायक : मुख्यमंत्र्यांच्या “मातोश्री”ला कोरोना सुरक्षा कवच, जसलोक आणि वोखार्ट हॉस्पिटलला लावले सील….\n#CoronaVirusEffect : विरोधी पक्षांच्या नेत्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सचे निमंत्रण नसल्याने खा . ओवैसी यांनी अशी डागली तोफ \n#CoronaVirusUpdate : मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत , खासदारांबरोबरच राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान यांच्याही पगारात कपात करण्याचा निर्णय…\n#CoronaVirusEffect : लॉकडाऊनच्या संदर्भात फिरणारा ” तो ” मॅसेज पूर्णतः फेक …\n#CoronaVirusEffect : घाटी रुग्णलयातील ब्रदरला कोरोना, आरोग्य कर्मचाऱ्यांना पी पी ई कीट, सॅनिटायझर, मास्क, ग्लोज देण्याची मागणी\nInformation On Demand Subscription अभिव्यक्ती अर्थकारण आपलं सरकार आरोग्य उद्योग-व्यापार काँग्रेस-राष्ट्रवादी किन्नर विश्व कृषी उद्योग कॉल���ज कट्टा क्रीडा खानदेश गल्ली ते दिल्ली गीत -संगीत गुन्हेगारी घात -अपघात डावी आघाडी आणि इतर तंत्रज्ञान तरुणाई दुनिया न्यायालय पुणे भाजप -शिवसेना भारत मनोरंजन मराठवाडा महाप्रहार महाराष्ट्र महिला विश्व मुंबई राजकारण रोजगार वंचित बहुजन आघाडी विचित्र विश्व विदर्भ विविधा शासकीय बातम्या शिक्षण संपादकीय साहित्य- कला -संस्कृती सिनेमा -नाटक सोशल मिडिया स्तंभलेख स्पर्धा परीक्षा\nAurangabad Crime : पाण्याच्या टँकरने बालकाला चिरडले, सिल्लेखान्यात सकाळी घडली घटना\n#CoronaVirusUpdate : जालना शहरातील ६५ वर्षीय महिला कोरोनाबाधित\n#CoronaVirusUpdate : दिलासादायक : १७ हजारांपैकी १५ हजार नमुने निगेटिव्ह , राज्यातील रुग्णांची संख्या ८६८ : राजेश टोपे\n#CoronaVirusUpdate : दिवसभरात आढळले ६९३ नवे रुग्ण , तर ३० जणांचा मृत्यू\n#CoronaVirusEffect : दुनिया : मुलाची झोप होत नव्हती म्हणून त्याने थेट शेजारच्या पाच जणांना ठोकले ….\n#CoronaVirusUpdate : धक्कादायक : मुख्यमंत्र्यांच्या “मातोश्री”ला कोरोना सुरक्षा कवच, जसलोक आणि वोखार्ट हॉस्पिटलला लावले सील….\nAurangabad Crime : पाण्याच्या टँकरने बालकाला चिरडले, सिल्लेखान्यात सकाळी घडली घटना April 7, 2020\n#CoronaVirusUpdate : जालना शहरातील ६५ वर्षीय महिला कोरोनाबाधित April 7, 2020\n#CoronaVirusUpdate : दिलासादायक : १७ हजारांपैकी १५ हजार नमुने निगेटिव्ह , राज्यातील रुग्णांची संख्या ८६८ : राजेश टोपे April 6, 2020\n#CoronaVirusUpdate : दिवसभरात आढळले ६९३ नवे रुग्ण , तर ३० जणांचा मृत्यू April 6, 2020\n#CoronaVirusEffect : दुनिया : मुलाची झोप होत नव्हती म्हणून त्याने थेट शेजारच्या पाच जणांना ठोकले …. April 6, 2020\nInformation On Demand Subscription अभिव्यक्ती अर्थकारण आपलं सरकार आरोग्य उद्योग-व्यापार काँग्रेस-राष्ट्रवादी किन्नर विश्व कृषी उद्योग कॉलेज कट्टा क्रीडा खानदेश गल्ली ते दिल्ली गीत -संगीत गुन्हेगारी घात -अपघात डावी आघाडी आणि इतर तंत्रज्ञान तरुणाई दुनिया न्यायालय पुणे भाजप -शिवसेना भारत मनोरंजन मराठवाडा महाप्रहार महाराष्ट्र महिला विश्व मुंबई राजकारण रोजगार वंचित बहुजन आघाडी विचित्र विश्व विदर्भ विविधा शासकीय बातम्या शिक्षण संपादकीय साहित्य- कला -संस्कृती सिनेमा -नाटक सोशल मिडिया स्तंभलेख स्पर्धा परीक्षा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.pandharpurlive.com/2020/03/Politics-News-in-Maharashtra_6.html", "date_download": "2020-04-07T16:26:36Z", "digest": "sha1:NDPNYPA5R4R47IF2UV4JAWB2ILV7VFCV", "length": 13632, "nlines": 88, "source_domain": "www.pandharpurlive.com", "title": "माजी मुख��यमंत्री म्हणतात... \"माझ्यापेक्षा माझ्या पत्नीला पगार जास्त आहे\" - Pandharpur Live", "raw_content": "\nपंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल\nमाजी मुख्यमंत्री म्हणतात... \"माझ्यापेक्षा माझ्या पत्नीला पगार जास्त आहे\"\n'अर्थसंकल्प हा सर्व सामान्य माणसाला सहज शब्दात समजावा यासाठी हे पुस्तक लिहिलं आहे. त्यामुळे हे पुस्तक अवघ्या 40 मिनिटामध्ये वाचता येईल. आपण जेव्हा घरचं बजेट तयार करतो तेव्हा सगळ्या गोष्टींचा विचार करतो. घरात बायकोचा पगार किती आपला किती पगार आहे, याच्यावर घरचं बजेट तयार करतो. माझ्या पत्नीचा पगार हा माझ्या पगारापेक्षा जास्त आहे. त्यामुळे तो मला जास्त लक्षात राहतो', अशी कबुली माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली.\nआपल्या 'अर्थसंकल्प सोप्या भाषेत' पुस्तकाच्या प्रकाशनावेळी ते बोलत होते. अर्थसंकल्पात क्लिष्ट वाटणाऱ्या संज्ञा अतिशय सोप्या आहेत असं सांगताना त्यांनी आपल्या घरचं बजेट आणि राज्याचं बजेट यामध्ये जास्त फरक नसल्याचं त्यांनी सांगितलं\n'हे पुस्तक सामान्य माणसाला बजेटमधील प्रत्येक गोष्ट सहजपणे कळली पाहिजे यासाठी हे आहे. आपण असं पुस्तक लिहिलं पाहिजे जे जास्तीत जास्त ४४ मिनिटात वाचता आलं पाहिजे अशी अट मीच ठेवली होती,' अशी माहिती फडणवीसांनी यावेळी दिली. बजेटसंबंधी बोलताना त्यांनी म्हटलं की, 'जीडीपीचा नेमका अर्थ ५० टक्क्यांहून जास्त लोक सांगू शकत नाही. पण कार्यपद्धती आणि रचना कळली तर केंद्राचा किंवा राज्याचा असो अर्थसंकल्प समजू शकतो. त्याचं विश्लेषण करता येऊ शकतं'. हिंदी आणि इंग्रजीतही हे पुस्तक येणार असल्याची माहिती यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी दिली.\nश्री. भगवान गणपतराव वानखेडे (मुख्य संपादक)(सोशल मिडीया महामित्र, महाराष्ट्र शासन)(सोलापूर जिल्हाध्यक्ष- पत्रकार संरक्षण समिती) मोबाईल- 8149624977 Whatsup- 8308838111 .\nसंतापजनक... पोटच्या मुलींवरच प्राचार्य असलेल्या बापाने केला बलात्कार\nपंढरपूर लाईव्ह ऑनलाईन- बापलेकींच्या नात्याला काळीमा फासणारी संतापजनक घटना बीड जिल्ह्यात घडल्याचे समोर आले आहे. प्राचार्य असलेल्या बापा...\nपुणे विभागात आज सायंकाळपर्यंत ८५ पॉझिटिव्ह रूग्ण... स्थलांतरित मजुरांसाठी प्रशासनातर्फे ९७ तर साखर कारखान्यामार्फत ५४२ कॅम्प सुरू -विभागीय आयुक्त डॉ.दिपक म्हैसकर\nपंढरपूर Live - 1) पुणे विभागामध��ये पुणे शहरामध्ये कोरोना सांसर्गिक रुग्णसंख्येमध्ये आज दि. 02/04/2020 ( दुपारी 2.00 वाजेपर्यत सद्यस्थिती...\nधारदार शस्त्राने वार करत भावानेच केला भावाच्या हत्येचा प्रयत्न... पंढरपूर तालुक्यातील खळबळजनक घटना\nपंढरपूर लाईव्ह- पंढरपूर तालुक्यातील विटे येथे भावानेच भावाच्या पोटावर धाारदार शस्त्राने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजन...\nसंचारबंदीचे उल्लंघन करणार्यांवर पंढरपूर तालुका पोलिसांनी उगारला दंडुका... कासेगावात पकडला 31 हजारांचा गुटखा व तंबाखुजन्य पदार्थ...\nतालुक्यातील अनेकांवर विविध गुन्हे दाखल पंढरपूर लाईव्ह- राज्यात संचारबंदी लागू असतानाही या संचारबंदीचे उल्लंघन करणार्या अनेकांवर पं...\nआता शाळांनाही करा पाच दिवसांचा आठवडा- सुप्रिया सुळे\nपंढरपूर लाईव्ह ऑनलाईन- राज्यातील शासकीय कार्यालयासाठी पाच दिवसांचा आठवडा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याप्रमाणे शाळांनाही पाच दि...\nमुलांना जीवे मारण्याची धमकी देत विवाहीत महिलेवर वारंवार बलात्कार... पंढरपूर तालुक्यातील निंदणीय घटना\nपंढरपूर लाईव्ह वृत्त- पंढरपूर तालुक्यातील शिरढोण येथील एका पारधी समाजातील महिलेचा पती जेलमध्ये असताना सदर महिलेस, \"तुझ्या मुलांना ...\nखळबळजनक-पंढरपूर तालुक्यातील चळे येथे वीज महावितरणच्या कर्मचा-याला कोयत्याने मारहाण\nPandharpur Live : पंढरपूर तालुक्यातील चळे येथे आकडे टाकुन होणारी वीज चोरी थांबणा-या वीज महावितरणच्या कर्मचा-याला कोयता, काठी व दगडाने ...\nगुरसाळे बंधा-यावर सेल्फी काढताना २ मुलं नदीपात्रात पडली... वाहुन गेलेल्या दोघांचा शोध सुरू\nपंढरपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील भीमा नदीवरील गुरसाळे बंधारा वरून दोन मुले सेल्फी काढण्याच्या नादात चंद्रभागा नदीमध्ये पडून वाहून ...\nपंढरपूर Live- पंढरपूर मंगळवेढा मतदार संघ निकाल अपडेट्स\nपंढरपूर लाईव्ह- पंढरपूर मंगळवेढा विधानसभा निवडणूक मतमोजणी निकाल- तिसऱ्या फेरीअखेर भारतनाना भालके 3160 मतांनी आघाडीवर ४ थी फेरी सुरु ...\nआता शाळांनाही करा पाच दिवसांचा आठवडा- सुप्रिया सुळे\nपंढरपूर लाईव्ह ऑनलाईन- राज्यातील शासकीय कार्यालयासाठी पाच दिवसांचा आठवडा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याप्रमाणे शाळांनाही पाच दि...\nमुलांना जीवे मारण्याची धमकी देत विवाहीत महिलेवर वारंवार बलात्कार... पंढरपूर ताल���क्यातील निंदणीय घटना\nपंढरपूर लाईव्ह वृत्त- पंढरपूर तालुक्यातील शिरढोण येथील एका पारधी समाजातील महिलेचा पती जेलमध्ये असताना सदर महिलेस, \"तुझ्या मुलांना ...\nखळबळजनक-पंढरपूर तालुक्यातील चळे येथे वीज महावितरणच्या कर्मचा-याला कोयत्याने मारहाण\nPandharpur Live : पंढरपूर तालुक्यातील चळे येथे आकडे टाकुन होणारी वीज चोरी थांबणा-या वीज महावितरणच्या कर्मचा-याला कोयता, काठी व दगडाने ...\nगुरसाळे बंधा-यावर सेल्फी काढताना २ मुलं नदीपात्रात पडली... वाहुन गेलेल्या दोघांचा शोध सुरू\nपंढरपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील भीमा नदीवरील गुरसाळे बंधारा वरून दोन मुले सेल्फी काढण्याच्या नादात चंद्रभागा नदीमध्ये पडून वाहून ...\nश्री. भगवान गणपतराव वानखेडे (मुख्य संपादक) (सोशल मिडीया महामित्र, महाराष्ट्र शासन) (सोलापूर जिल्हाध्यक्ष- पत्रकार संरक्षण समिती) मोबाईल- 8149624977 Whatsup- 8308838111 श्री.विजयकुमार गायकवाड (उपसंपादक) मोबाईल-7083980165 मुख्य कार्यालय- शिवयोगी मंगल कार्यालय, देशमुख पेट्रोल पंपामागे, लिंक रोड, श्रीक्षेत्र पंढरपूर, जि.सोलापूर (महाराष्ट्र) ४१३३०४ ई-मेल- livepandharpur@gmail.com Site maintain support By Umesh Tonpe Call 8007773888\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%82%E0%A4%9C_%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE", "date_download": "2020-04-07T18:05:37Z", "digest": "sha1:VZ3KK3SB43K3FCUDQKLL7FJJ2E6HNPUC", "length": 6703, "nlines": 136, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "किशनगंज जिल्हा - विकिपीडिया", "raw_content": "\n२५° ४०′ ३६.४८″ N, ८६° ५६′ ४४.५२″ E\n१,८८४ चौरस किमी (७२७ चौ. मैल)\n८९८ प्रति चौरस किमी (२,३३० /चौ. मैल)\nहा लेख बिहार राज्यातील किशनगंज जिल्ह्याविषयी आहे. किशनगंज शहराबद्दलचा लेख येथे आहे.\nकिशनगंज हा भारताच्या बिहार राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र किशनगंज येथे आहे.\nभागलपूर विभाग • दरभंगा विभाग • कोसी विभाग • मगध विभाग • मुंगेर विभाग • पटना विभाग • पुर्णिया विभाग • सरन विभाग • तिरहुत विभाग\nअरवल • अरारिया • औरंगाबाद • कटिहार • किशनगंज • कैमुर • खगरिया • गया • गोपालगंज • जमुई • जहानाबाद • दरभंगा • नवदा • नालंदा • पाटणा • पश्चिम चम्पारण • पुर्णिया • पूर्व चम्पारण • बक्सर • बांका • बेगुसराई • भागलपुर • भोजपुर • मधुबनी • माधेपुरा • मुंगेर • मुझफ्फरपुर • रोहतास • लखीसराई • वैशाली • सिवान • शिवहर • शेखपुरा • समस्तीपुर • सरन • सहर्सा • सीतामढी • सुपौल\nअरारिया • कटि���ार • मुंगेर • समस्तीपुर • मुझफ्फरपूर • बेगुसराई • नालंदा • गया\nमाहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्रात नकाशे असलेली पाने\nकार्टोग्राफर नकाशे असलेली पाने\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २४ जुलै २०१७ रोजी २३:४४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AE_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8", "date_download": "2020-04-07T18:07:10Z", "digest": "sha1:YDNZ2WRH6JRBKPHM2BTLUSLE7E57BTJW", "length": 10713, "nlines": 108, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "दाचीगाम राष्ट्रीय उद्यान - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nदाचीगाम राष्ट्रीय उद्यान हे भारतातील जम्मू आणि काश्मीर राज्यात आहे. हिमालयाच्या कुशीत वसलेल्या ह्या राष्ट्रीय उद्यानाचे वैशिष्ट्य आहे येथे आढळणारे हंगूल हरीण. हे एक प्रकारचे सारंग हरीण असून, केवळ येथेच आढळते. हे उद्यान श्रीनगर पासून २२ किमी अंतरावर असून हिमालयाच्या मध्यम ते अतिउंच रागांमध्ये आहे. दाचीगाम या नावाचा कश्मीरीमध्ये अर्थ आहे दहा गावे. हे नाव येथून हलवलेल्या दहा गावांच्या स्मरणार्थ ठेवण्यात आले आहे. हे उद्यान १९१० पासून अस्तित्वात आहे. सुरुवातील केवळ काश्मीरचे महाराजा यांच्या अखत्यारीत होता. १९८१ मध्ये याचे राष्ट्रीय उद्यानात रुपांतर करण्यात आले.\nहे उद्यान हिमालयाच्या कुशीत असल्याने साहजिकच अतिशय उंच पर्वतरागांनी भरलेले आहे. उद्यानाची कमीत कमी उंची ५५०० फुटापासून ते १५००० फुटापर्यंत येते. साहजिकच उद्यानाचे ढोबळ मानाने दोन भाग पडतात उंचावरचा व खोर्यातील भाग. हजारो फूट उंच दगडी शिळा आहेत.\nहिमालयाच्या कुशीत असल्याने हिमालयीन हवामान येथे अनुभवायास मिळते. अतिशय थंड हिवाळा व सौम्य उन्हाळा असतो. उन्हाळ्यात तापमान ८ ते १४ अंश से असते हिवाळ्यात तापमान २-४ पर्यंत उतरते[१]. हिवाळ्यात उद्या���ाच्या वरच्या भागात मोठ्या प्रमाणावर बर्फवृष्टी होते. यामुळे उद्यान जानेवारी ते एप्रिल या कालावधीत बंद असते. पाऊस जवळपास रोज पडण्याची शक्यता असते. मान्सूच्या महिन्यातही मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो.\nयेथील जंगल हे मुख्यत्वे सूचीपर्णी वृक्षांचे आहे. तसेच ओक व चिनार चे वृक्षही मोठ्या प्रमाणावर आढळतात. उद्यानातील वृक्षरेषा ही खूपच ठळक आहे. जंगलात ठिकठिकाणी मोकळी कुरणे आहेत.\nवर नमूद केल्याप्रमाणे येथील सर्वात मोठे आकर्षण आहे हंगूल अथवा काश्मीरी हरीण, हे हरीणांच्या सारंग कुळातील आहे. केवळ येथेच आढळत असल्याने तसेच जम्मू आणि काश्मीर मधील राजकीय अस्थिरता यामुळे याचे अस्तित्व धोक्यात आले आहे. सध्या या हरीणांची वर्गवारी अतिशय चिंताजनक प्रजाती म्हणून करण्यात आलेली आहे.[२].\nया उद्यानातील इतर प्रमुख प्राणी म्हणजे कस्तुरी मृग, बिबट्या, हिमालयीन वानर, हिमालयीन अस्वल, हिमालयीन तपकीरी अस्वल, कोल्हा, खोकड, रानमांजर, पाणमांजर व हिमालयीन मॉरमॉट आहेत.\nयेथे पक्षीजीवनही विपूल आहे व खास हिमालयीन जाती येथे आढळतात. हिमालयीन ग्रिफन गिधाड हे त्यापैकी एक.[३]\n• भारतातील राष्ट्रीय उद्याने •\nआंशी • इंदिरा गांधी • एराविकुलम • कँपबेल बे • करियन शोला • करीम्पुळा • काझीरंगा • कान्हा • कुद्रेमुख • केवलदेव घाना • कॉर्बेट • गलाथिया • गुगामल • ग्रास हिल्स • चांदोली • ताडोबा • दाचीगाम • दुधवा • नवेगाव • नागरहोळे • पलानी पर्वतरांग • पेंच • पेरियार • बांदीपूर • बांधवगड • नामढापा • मरू(वाळवंट) • मानस • मुकुर्थी • मुदुमलाई • रणथंभोर • वासंदा • व्हॅली ऑफ फ्लॉवर्स • संजय गांधी • सायलंट व्हॅली • इंद्रावती • कांगेर • संजय\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ डिसेंबर २०१७ रोजी १३:०७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%B9%E0%A4%AE%E0%A4%A6_%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A6", "date_download": "2020-04-07T17:59:37Z", "digest": "sha1:L3YLQ6TYU6HGIAU7VA3JYRETZ6HKZG3V", "length": 6661, "nlines": 114, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अहमद शहजाद - विकिपीडिया", "raw_content": "\nपूर्ण नाव अहमद शहजाद\nजन्म २३ नोव्हेंबर, १९९१ (1991-11-23) (वय: २८)\nउंची ५ फु ९ इं (१.७५ मी)\nगोलंदाजीची पद्धत लेग ब्रेक\nआं.ए.सा. पदार्पण (१७२) २४ एप्रिल २००९: वि ऑस्ट्रेलिया\nए.सा. प्र.श्रे. लिस्ट अ\nसामने ९ २६ २२\nधावा २९४ १,८३५ ८६८\nफलंदाजीची सरासरी ३६.७५ ४५.८७ ४३.४०\nशतके/अर्धशतके १/० ५/८ १/६\nसर्वोच्च धावसंख्या ११५ २५४ १३०*\nचेंडू – ५५८ ३१८\nबळी – ७ ४\nगोलंदाजीची सरासरी – ५२.४२ ७२.७५\nएका डावात ५ बळी – ० ०\nएका सामन्यात १० बळी – ० n/a\nसर्वोत्तम गोलंदाजी – १/१ १/११\nझेल/यष्टीचीत ०/– २०/– १०/–\n०९ फेब, इ.स. २०११\nदुवा: Cricinfo (इंग्लिश मजकूर)\nअहमद शहजाद हा पाकिस्तान क्रिकेट संघातील एक डावखुरा फलंदाज आहे. तो सलामीला येऊन फलंदाजी करतो.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nपाकिस्तान संघ - क्रिकेट विश्वचषक, २०११\n१० आफ्रिदी •२३ कामरान(य) •१२ रझाक •३६ रहेमान •१९ शहजाद •८१ शफिक •२२ मिस्बाह •८ हफिझ •५० अजमल •१४ अख्तर •९ जुनैद •९६ उमर •५५ गुल •४७ रियाझ •७५ खान •प्रशिक्षक: वकार गुडघ्याच्या दुखापतीमुळे सोहेल तनवीर ऐवजी जुनैद खानला संघात स्थान मिळाले.\nइ.स. १९९१ मधील जन्म\nइ.स. १९९१ मध्ये जन्मलेले क्रिकेट खेळाडू\n२३ नोव्हेंबर रोजी जन्मलेले क्रिकेट खेळाडू\nपाकिस्तानचे पुरूष क्रिकेट खेळाडू\n२००८ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक खेळाडू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०२० रोजी ०२:३३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mymarathi.net/feature-slider/mp-girish-bapat-4/", "date_download": "2020-04-07T17:53:32Z", "digest": "sha1:NCGQDRTA64YRW6XDQP5VS6JE7T5YJDDW", "length": 11059, "nlines": 61, "source_domain": "mymarathi.net", "title": "पुण्यातील ट्रिपल आयटी केंद्र लवकरात लवकर सुरु व्हावे : खासदार गिरीश बापट - My Marathi", "raw_content": "\nकोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने पुण्यात पाच भागात संचारबंदी\nट्रम्प यांनी धमकावल्याच्या अवघ्या 6 तासांत भारताने हायड्रॉक्सीक्लोरोक्विन निर्यात बंदी केली शिथील इतरांना देणार,पण देशाला प्रथम प्राधान्य\nपुण्यातील ससून रुग्णालयात तिघांचा करोनानं मृत्यू\nकरोनाशी लढण्यासाठी अरविंद केजरीवाल यांचा मोठा 5T प्लान (व्हिडीओ)\nशोधून शोधून करावे लागेल कोरोनाशी दोन हाथ ..अन्यथा करेल तो आपला घात -आबा बागुल\nपंतप्रधान सहाय्यता निधीला विजय पुसाळकर यांची १ कोटी रुपयांची मदत\nलायन्स क्लबकडून २ लाख ५१ हजारची मुख्यमंत्री सहायता निधीस मदत\nकोरोनाशी सामना – सील केलेल्या भागाचा उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या बैठकीतआढावा (व्हिडीओ)\nरेल्वेचे डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी दररोज 1000 PPE किट्सची निर्मिती\nबँक ऑफ बडोदाने महिला एसएचजी, शेतकरी यांच्यासाठी पुढे केला आर्थिक मदतीचा हात\nHome Feature Slider पुण्यातील ट्रिपल आयटी केंद्र लवकरात लवकर सुरु व्हावे : खासदार गिरीश बापट\nपुण्यातील ट्रिपल आयटी केंद्र लवकरात लवकर सुरु व्हावे : खासदार गिरीश बापट\nपुणे : ता. २०. पुणे येथे नियोजित ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी’ (ट्रिपल आयटी) संस्था सुरु करण्यासाठी केंद्रसरकारने एक बैठक आयोजित करावी अशी मागणी खासदार गिरीश बापट यांनी आज लोकसभेत केली. ट्रिपल आयटी बिलाबाबत आज लोकसभेत चर्चा करण्यात आली. यावेळी ते बोलत होते.\nमाहिती तंत्रज्ञान क्षेत्रात उत्कृष्ट दर्जाचे मनुष्यबळ निर्माण व्हावे, विविध क्षेत्रामध्ये माहिती तंत्रज्ञाचा वापर व्हावा यासाठी शिक्षणाचे मॉडेल तयार करणे या उद्देशाने ट्रिपल आयटी संस्थची स्थापना करण्यात येणार आहे. ‘ट्रिपल आयटी’ ही संस्था पीपीपी या तत्त्वावर स्थापन करण्यात येणार आहे. त्यामध्ये केंद्र सरकारचा ५० टक्के हिस्सा, राज्याचा ३५ टक्के आणि खासगी आयटी कंपन्यांचा १५ टक्के हिस्सा असणार आहे.\nया बाबत बोलताना बापट म्हणाले, या पूर्वी देशामध्ये पंधरा ट्रिपल आयटी केंद्रांना मान्यता केंद्र सरकारने दिली होती. या पंधरापैकी पुणे हे एक केंद्र होते.या संस्थेसाठी राज्य सरकारने मावळ येथे जमीन दिली आहे. पुणे हे देशातील आयटी हब म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक नामांकित आयटी कंपन्या येथे सध्या कार्यरत आहेत. अशा ठिकाणी ट्रिपल आयटी केंद्र सुरु झाले पाहिजे हा त्यापाठीमागील उद्देश होता. राज्यसरकारने जमीन देऊन सुद्धा आजही ट्रिपल आयटी संस्था पुण्यात सुरू झाली नाही. या बाबत मी अनेकवेळा पत्रव्यवहार केल�� आहे. पण सातत्याने पाठपुरावा करूनही याबद्दल वस्तुनिष्ठ माहिती मिळत नाही. त्यामुळे याबाबत केंद्रीय मंत्र्यांनी लवकरात लवकर बैठक आयोजित करावी व लवकरात लवकर ही संस्था सुरु करावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली.\n“अरे त्याचा बाप सांगतोय ना”, पार्थची सिंगापूर वारी नाहीच – अजित पवारांनी दिलं उत्तर\nनुकसानग्रस्त झोपडीधारकांना प्रत्येकी 25 हजार रुपये मदत तातडीने द्या -दीपाली धुमाळ\nपुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. शिवाय पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. http://mymarathi.net/ मालक-संपादक : शरद लोणकर *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/\nकोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने पुण्यात पाच भागात संचारबंदी\nट्रम्प यांनी धमकावल्याच्या अवघ्या 6 तासांत भारताने हायड्रॉक्सीक्लोरोक्विन निर्यात बंदी केली शिथील इतरांना देणार,पण देशाला प्रथम प्राधान्य\nपुण्यातील ससून रुग्णालयात तिघांचा करोनानं मृत्यू\nया न्यूज वेब पोर्टल पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालयअंतर्गत मान्य राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/index.php/node/912?page=1", "date_download": "2020-04-07T17:36:23Z", "digest": "sha1:HA33QBFEGI6KPKADXD77U3MWNBTEDX7Y", "length": 6233, "nlines": 78, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "सरकारचे डोके (!) | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nअण्णा हजारेंना सरकारकडून अटक करण्यात आल्यानंतर देशभरात निषेध व्यक्त केला जाऊ लागला. त्यांना संविधानाने दिलेला निषेधाचा अधिकार सरकारकडून नाकारण्यात आला. ही सगळी परिस्थिती पाहता डॉ. रविन थत्ते यांना टिळकांनी लिहीलेला ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे का’ या अग्रलेखाचे स्मरण झाले. ही सर्व परिस्थिती पाहिल्यानंतर आपल्यात आणि इजिप्तमध्ये काय फरक उरला’ या अग्रलेखाचे स्मरण झाले. ही सर्व परिस्थिती पाहिल्यानंतर आपल्यात आणि इजिप्तमध्ये काय फरक उरला असा सवाल ते करतात. तथापी या अटकेमधूनही काही चांगले घडेल, अशी आशाही त्यांन वाटते.\nस्वातंत्र्यूपर्व काळात लोकमान्य टिळकांनी ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे का’ या मथळ्याखाली अग्रलेख लिहिला होता. आजच्या सगळ्या घडामोडींना हा अग्रलेख चपखल बसेल. मला असे वाटते, की हे सरकार कपिल सिब्बल आणि मनीष तिवारीसारख्या धटिंगणांच्या हातात गेले आहे. दिग्विजय सिंह तर वेडाच आहे’ या मथळ्याखाली अग्रलेख लिहिला होता. आजच्या सगळ्या घडामोडींना हा अग्रलेख चपखल बसेल. मला असे वाटते, की हे सरकार कपिल सिब्बल आणि मनीष तिवारीसारख्या धटिंगणांच्या हातात गेले आहे. दिग्विजय सिंह तर वेडाच आहे मनमोहनसिंह हतबल, सोनिया गांधी आजारी, राहुल गांधी निष्प्रभ आणि मुखर्जी व चिदंबरम वेड पांघरून पेडगावला गेले आहेत. अण्णा हजारे यांना झालेल्या या अटकेतून काहीतरी चांगलेच निष्पन्न होईल असा माझा विश्वास आहे. मात्र वर्तमान परिस्थिती पाहिल्यानंतर आपल्यात आणि इजिप्तमध्ये किंवा सिरियामध्ये काय फरक उरला हेच समजेनासे झाले आहे\n- डॉ.रविन थत्ते, प्लास्टिक सर्जन, भ्रमणध्वनी: 9820523616\nशेतकऱ्यांच्या आत्महत्या - एक आढावा\nज्योती पंडित यांचा पाचवारी पसारा\nतबला वादक रुपक पवार\nसंदर्भ: डोंबिवली, वादन, वादक, तबला, तबलावादक\nदलित महिला परिषदेच्या अध्यक्ष - सुलोचना डोंगरे\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.fikarnot.online/Encyc/2019/12/30/Article-about-tottochan-book-.html", "date_download": "2020-04-07T17:30:39Z", "digest": "sha1:TKQ5CCQ2L4S42CFW7XISMJFUEZMSDHT5", "length": 10038, "nlines": 16, "source_domain": "www.fikarnot.online", "title": " आपली लाडकी तोत्तोचान - Fikarnot", "raw_content": "\nलहानपण म्हटलं की गोष्टी आल्याच. आजीच्या गोष्टी, प��चतंत्र्याच्या गोष्टी, महाभारताच्या गोष्टी, रामायणाच्या गोष्टी. मात्र काही गोष्टी आणि काही पात्र आपल्या डोक्यात अगदी घट्ट बसतात. तशीच गोष्ट आहे या तोत्तोचानची. तोत्तोचान हे मूळ जपानी भाषेत लिहिलेलं पुस्तक आणि त्याच्या लेखिका आहेत तोत्सुको कुरोयानागी. याचा अनुवाद केला आहे चेतना सरदेशमुख गोसावी यांनी.\nतोत्तोचान ही कुणी वेगळी नाही. ती तुमच्या माझ्यातीलच एक लहानगी मुलगी. अतिशय चंचल (आपल्या पैकी अनेक जणी लहानपणी अशाच चंचल स्वभावाच्या असतील.) पक्ष्यांशी गप्पा मारणारी, डेस्क सारखा उघडणारी, बँडवाल्यांशी बोलणारी तोत्तोचान. तिच्या या चंचल स्वभावामुळे तिला शाळेतून काढून जरी टाकलं असलं तरी ती तशीच मज्जेत, निवांत, निरागस, गोड. या पुस्तकातील सगळ्यात भावलेली गोष्ट म्हणजे \"तोमोई शाळा\". झाडाच्या खांबांचे गेट असलेली आणि रेल्वेच्या डब्यात वर्ग भरणारी ही शाळा तोत्तोचानला पाहताक्षणीच आवडते. शाळेचे मुख्याध्यापक कोबायाशी तिला बोलायला सांगतात आणि ती पूर्ण चार तास त्यांच्याशी गप्पा मारते. मुख्याध्यपकांचा मोकळा स्वभाव, तिची निरागसता, हे सगळंच मनाला खूप भावतं.\nया पुस्तकात तोत्तोचानला आलेले शाळेचे अनुभव आहेत. शाळेतील मोकळं वातावरण, शाळेचे तास मुलांनीच ठरवायचे, विविध सुंदर ठिकाणी जाणाऱ्या सहली, पोलियो झालेल्या \"यासुकीचान\" ला तिच्या झाडावर चढवण्यासाठी केलेला अट्टहास आणि \"टेलीव्हिजन\" विषयीच्या कुतुहलाबद्दल मारलेल्या गप्पा. हे सगळंच मनाच्या खूप खूप जवळ असललेलं वाटतं.\nपुस्तकातील अगदी मनाला भिडणारे पात्र म्हणजे मुख्याध्यापक कोबायाशी. त्यांची मुलांना काहीतरी समुद्रातलं, काहीतरी डोंगरावरचं डब्यात आणायला यांगण्याची आणि ते नसल्यास स्वत:च्या घरातून त्यांना वाढण्याची पद्धत, कुणालाही स्वत:च्या शरीराची लाज वाटू नये यासाठी पोहण्याचा पोशाख न घालता पोहायला सांगण्याची पद्धत, इतर मुलांच्या मनात हेवा निर्माण होवू नये यासाठी तोत्तोचानने घातलेली महागडी रिबीन तिने घालू नये असे हळुवारपणे सुचविणे इत्यादी वाचकांना ते भावविश्व जगण्यास भाग पाडते.\nपुस्तकाच्या शेवटी अक्षरश: डोळ्यात पाणी येतं. त्याचं कारण म्हणजे त्यावेळी जपान वर बॉम्ब हल्ले होत असत, जपानची राजकीय परिस्थिती यातून जाणवते, आणि असाच एक बॉम्ब तोमोई शाळेवर पडतो, तोत्तोचानचा रॉकी नाह��सा होतो, तिचा जिवलग मित्र यासुकीचान देवाघरी जातो, आणि वाचक.... त्यांच्या डोळ्यांमधून अश्रुधार वाहत असते.\nतोत्तोचान आजही खूपच मनाच्या जवळ असणारे पुस्तक आहे. तोत्तोचानची निरागसता आजच्या मुलांमध्ये असेल का नाही माहित नाही. तिच्यातले गुण एका खूप वेगळ्या व्यक्तिमत्वाचे उदाहरण आहेत. आपण ठरवलं तरीही कदाचित आपल्याला तसं होता येणार नाही. ती पक्ष्यांशी गप्पा मारते, कारण निसर्ग तिला आपलासा वाटतो. तिच्यासाठी कुणीच छोटं मोठं नाही, त्यामुळे ती सगळ्यांनाच अगदी बँडवाल्यांना देखील एक सारखंच वागवते ते देखील प्रेमानी. तोमोई शाळा राख झाल्यानंतर तिचे निरागस प्रश्न आपल्यालाच अनुत्तरित करतात.\nकोबायाशींची शिक्षण पद्धती मार्गदर्शक :\nया पुस्तकातील कोबायाशींची शिक्षण पद्धती खरंच मार्गदर्शक आहे, मुलांना केवळ शालेय शिक्षण देवून चालत नाही तर नैतिक शिक्षण, मूल्याधिष्ठित समाज बनवण्यासाठी व्यक्तिमत्व विकास हे सर्वच देणारी ही शिक्षण पद्धती आहे. शाळेचे रेल्वेचे डब्बे आजच्या भव्य दिव्य शालेय इमारतींना आरसा दाखवतात. त्यांची ही शिक्षण पद्धती आजच्या शिक्षण पद्धतीला खूप काही शिकवून जाते.\nतोत्तोचान आपल्यातलीच वाटते कारण ती निरागस आहे, अल्लड आहे, तिच्यात खरेपणा आहे, तिच्यात मेहनत आहे, तिच्यात नवीन काहीतरी शिकण्याची इच्छा आहे, तिच्यात बालपण आहे, तिच्यात आपण स्वत:ला शोधू शकतो, बघू शकतो. तिच्यात आपल्याला स्वत:चं प्रतिबिंब दिसतं.\nजेव्हा आपण एखादं पुस्तक वाचायला घेतो तेव्हा कुठेतरी त्याच्याशी रिलेट होता आलं पाहिजे. त्या पुस्तकाच्या विश्वात शिरल्या शिवाय त्याची मजा घेताच येत नाही. खरंय वाचन, पुस्तकं आपल्याला जगण्याचा एक नवीन अनुभव देतात. तोत्तोचानचं विश्वच वेगळं आहे, आपल्याला खूप काही शिकवणारं, आपल्यातलं बालपण जागं करणारं. आजच्या जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्तानं एखाद्या सुंदर आणि वेगळ्या पुस्तकाची आठवण काढायची असेल तर तोत्तोचान सारखं पुस्तक दुसरं नाही..\nलहानगी तोत्तोचान आजही जीवंत आहे.. त्याच निरागसतेसह... पुस्तकात.. माझ्यात आणि तुमच्यातही..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.mehtapublishinghouse.com/error.aspx?bsts=Y", "date_download": "2020-04-07T15:45:36Z", "digest": "sha1:Y3NNNAJEX747WYKSRNLQ5KTSHXW3PXA2", "length": 5627, "nlines": 122, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "Thank You", "raw_content": "\nपुरस्कार विजेती पुस्तके :\n��ासनमान्य यादीतील पुस्तके :\nकाही तरी चांगलं वाचावं म्हणून खूप दिवसांपूर्वी हे पुस्तक विकत घेतलं होतं. तीन चार पान वाचल्यानंतर मोहात पडावं असं काही वाटलं नाही मग सहा महिने पुस्तक कपाटात पडून होतं. आपलंच काही तरी चुकतंय असं समजून बाजूला ठेवून दिलं. काल हे पुस्तक पुन्हा हातात घेतल आणि पूर्वग्रह बाजूला सारून वाचायला सुरुवात केली. सुरुवातीला कच्च्या रस्त्यावर धीम्या गतीने गाडी चालावी तसा अनुभव आला. थोडं पुढे वाचत गेल्यावर मात्र गाडी गडकरींच्या एक्सप्रेस वेला लागल्यासारखा अनुभव आला. ७ तासात संपूर्ण १५० पान वाचून पुस्तक हाता वेगळं केलं. श्रीमंतांच्या घरात न बघलेल बरं, श्रीमंतांच्या घरात न बोललेलं बरं, श्रीमंतांचे उपद्व्याव न ऐकलेले बरे अशा काही घटना या पुस्तकात आहेत. मुख्यतः दुःख, प्रेम, भावना, वासना आणि तुटलेला संसार या विषया भोवती हि कादंबरी फिरते. जो पर्यंत आपण दुसऱ्याचे दुःख अनुभवत नाही तो पर्यंत आपण आपले दुःख चघळत बसतो, हा हि बोध या पुस्तकातून होतो. तसं ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त वि.स.खांडेकरांच्या कादंबरीबद्दल अभिप्राय देऊन आमच्या सारख्या पामरानी अकलेचे तारे न तोडलेले बरे. मला भाषा खूपच आवडली, काहीसा मृत्युंजय वाचल्यासारखा अनुभव होतो. सर्वांनी वाचावं अशी कादंबरी. ...Read more\nसर्व कथा भावनिक प्रकारातील काही विनोदी ढंगाच्या. बऱ्याच कथा स्त्री पात्रावर बेतलेल्या.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://youtube2019.ru/new-youtube-video-hd/%E0%A4%98%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%82", "date_download": "2020-04-07T17:46:24Z", "digest": "sha1:JXEZDHUVDTJREXA6UFB24DLYIEI4XNE4", "length": 10280, "nlines": 71, "source_domain": "youtube2019.ru", "title": "घेतलेलं", "raw_content": "\nतुम्ही गरीब आई-बापाच्या पोटी जन्म घेतला आहे\nराज्य कर्मचाऱ्यांना खुशखबर.. || लॉकडाऊन मध्येच घेतला मोठा निर्णय || काही मिनिटांपूर्वीची बातमी\nराज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी धक्कादायक निर्णय || कोरोना मुळे घेतला निर्णय || आत्ताची बातमी\nनालासोपारा: कोरोना विरोधातील दिव्याने घेतला पेट, दोन घरांना लागली आग सुदैवाने मोठी हानी नाही\nअहमदनगर : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी कोरोना च्या पार्श्वभूमीवर घेतला जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा\nПросмотры : 261 अहमदनगर : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी कोरोना च्या पार्श्वभूमीवर घेतला...Новинка от : NEWS TODAY 24 AHMEDNAGAR.\nलॉकडाऊन वाढीचा केंद्र सरकारने कोणताही ��िर्णय घेतला नाही,पोलिसांशी हुज्जत घालणाऱ्यांवर कारवाई होणार\nПросмотры : 144 सातारा माझा न्यूज दि 07 लॉक डाऊन वाढीबाबत केंद्र सरकारने कोणताही निर्णय...Новинка от : Satara Maza News Channel PRASHANT JAGTAP.\nमाळेगाव कारखान्याचा पदभार बाळासाहेब तावरे यांनी घेतला, रंजन तावरे यांचे सर्व आरोप फेटाळले.\nअखेर चंद्रपूर जिल्हाधिकारी डॉ कुणाल खेमनार यांनी हा आदेश मागे घेतला...पाहा\nПросмотры : 27 Curfew #mahavoicenews ६ एप्रिल रोजी जिल्हा प्रशासनाने इलेक्ट्रिक, हार्डवेअर, स्टेशनरी,...Новинка от : Mahavoice News.\nअर्धापूर येथील नाफेड खरेदी केंद्राचा घेतला जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटनकर यांनी आढावा | नांदेड |\nПросмотры : 97 ND 11 अर्धापूर येथील नाफेड खरेदी केंद्राचा घेतला जिल्हाधिकारी डॉ. विपीन...Новинка от : Gaon Majha News.\nराज्य कर्मचाऱ्यांना खुशखबर.. || दिली गोड बातमी || भत्ता देण्याचा घेतला निर्णय || पगाराबाबत निर्णय\nशरद पवारांनी केला मुख्यमंत्र्यांना फोनघेतला हा मोठा निर्णय घेतला हा मोठा निर्णय \nसरकारी कर्मचाऱ्यांसाठी धक्कादायक निर्णय|निलंबनाची कार्यवाही सुरू|का घेतला निर्णय\nआमदार अनिलभाऊ बाबर यांनी घेतला कोरोना नियंत्रण कक्षातील कामकाजाचा आढावा#सी न्यूज\nकोरोना व्हायरसः पुण्यानं चीनकडून कोणता धडा घेतला आहे\nПросмотры : 60 768 महाराष्ट्रात मुंबईखालोखाल पुण्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्... от : BBC News Marathi.\nराज्यपालांनी कोरोना संक्रमण थांबवण्याबद्दल शासकीय स्तरावरच्या उपाययोजनांचा घेतला आढावा\nПросмотры : 163 राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काल राज्यातले सर्व विभागीय आयुक्त, मुंबई...Новинка от : DD Sahyadri News.\nपुणे : विभागीय आयुक्तांनी घेतला कोरोंनाच्या सद्यस्थितीचा आढावा\nजिल्हाध्यक्ष यांनी जवखेडा येथील सरकारी दवाखान्यात भेट, स्वच्छतेचा घेतला आढावा | जालना\nПросмотры : 247 AU 46 जिल्हाध्यक्ष यांनी जवखेडा येथील सरकारी दवाखान्यात भेट, स्वच्छतेचा घेत...Новинка от : Gaon Majha News.\nलॉकडाऊनमुळे काही जण आहे तिथेचं अडकलेल्यांच्या मदतीसाठी राज्यातल्या अनेक भागातून पुढाकार घेतला जात आह\nПросмотры : 53 कोरोनाचा प्रभाव रोखण्यासाठी जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे काही जण आहे तिथे...Новинка от : DD Sahyadri News.\nरोहीणखेड : जिल्हा पोलीस अधीक्षकांनी घेतला लॉकडाऊनचा आढावा\nПросмотры : 2 973 रोहीणखेड : जिल्हा पोलीस अधीक्षकांनी घेतला लॉकडाऊनचा आढावा.Новинка от : BCCN NEWS BULDANA.\n प्रांताधिकारी यांनी घेत��ा कोरोना बद्दल खेडचा आढावा\nПросмотры : 386 कोकणासह मुंबईत घडणाऱ्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा 'आपलं कोकण'...Новинка от : Aapla Kokan.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://www.chawadi.com/tuna-processed-from-banana/", "date_download": "2020-04-07T17:25:42Z", "digest": "sha1:Y7GYYY7CIVCJK6PLTSPC4NU5VGMFP6T7", "length": 8417, "nlines": 106, "source_domain": "www.chawadi.com", "title": "केळीपासून टिकाऊ प्रक्रियायुक्त पदार्थ......!!! - Chawadi", "raw_content": "\nकेळीपासून टिकाऊ प्रक्रियायुक्त पदार्थ......\nकेळीपासून टिकाऊ प्रक्रियायुक्त पदार्थ……\nकेळीपासून टिकाऊ प्रक्रियायुक्त पदार्थ……\nकेळीपासून अनेक टिकाऊ पदार्थ व लगेच खाण्याचे पदार्थ व लगेच खाण्याचे पदार्थ तयार होऊ शकतात. विशेषत: ज्या वेळेस केळीला जास्त उत्पादनामुळे रास्त भाव मिळत नाही त्या वेळेस असे पदार्थ बनवून जास्तीत जास्त आर्थिक फायदा मिळविता येतो. त्यामुळे केळीचे विविध पदार्थ बनवून जास्तीत जास्त आर्थिक फायदा मिळविता येतो. त्यामुळेच केळीच विविध पदार्थ तयार करण्यास चांगला वाव आहे.\nकच्च्या केळीचे साल काढून बारीक काप करावेत.\nकेळीचे साल काढल्यानंतर केळी थोडीशी काळी पडतात. याकरिता सर्व अवजारे स्टेनलेस स्टीलची वापरावीत.\nकापलेले काप पोटॅशियम मेटाबाय सल्फाइडच्या द्रावणात बुडवून उन्हात वाळवून घ्यावेत.\nवाळलेले कापकाप मिक्सरमध्ये किंवा ग्राइंडरमध्ये दळून त्याचे पीठ करावे.\nकच्चा केळीमध्ये स्टार्चचे प्रमाण ७० ते ८० टक्के असते. त्यामुळे विविध पदार्थांत त्याचा फिलर म्हणून उपयोग करता येतो. त्याचप्रमाणे उपवासाचे पदार्थ उदा. शेव, चकली, गलाबजाम इ. पदार्थ तयार करता येतात.\nपूर्ण पिकलेली केळी पाण्याने स्वच्छ धुऊन त्यावरील साल काढून टाकावी.\nस्क्रू टाइप पल्परच्या साह्याने केळीचा पल्प काढावा. त्यात १०० पीपीएम पोटोशिअम मेटाबाय सल्फाइड व ०.२ टक्के पेक्टिनेन एन्झाइम मिसळून हे मिश्रण चार तासांपर्यत ३० अश सेल्सिअम तापमानला ठेवावे. हे मिश्रण सॉट्रिफ्यूज मशिनमध्ये चांगले मिसळून त्यातील घन पदार्थ काढून घ्यावेत म्हणजे खाली शुध्द रस राहील.\n१५ टक्के साखर आणि २ टक्के अॅसेटिक अॅसिड मिसळावे.\nरस पाश्चराइज करण्याकरिता ३० मिनिटांपर्यंत ८० अंश सेल्सिअम तापमानाला तापवावा. रस थंड करून निर्जंतुक बाटलीत भरावा.\nकेळीच्या पिठात ३०-४० टक्के मैदा, १५ टक्के साखर, ५ टक्के वनस्पती तूप, ५ टक्के तूप, ५ टक्के दूध पावडर, १०० ग्रॅमसाठी २ टक्के, २ ग्रॅम बेकिंग पावडर, इसेंस गरजेप्रमाणे मिसळून योग्य प्रमाणात पाणी टाकून त्याचा लागदा तयार करावा.\nतयार झालेला लगदा बिस्किटांच्या साच्यामध्ये टाकून ओव्हनमध्ये १७० ते १९० अंश सेल्सिअस तापमानाला ३० मिनिटे ठेवावेत.\nसाच्यातील बिस्किटे काढून थंड करावेत आणि प्लॅस्टिक पिशवी किंवा काचेच्या बाटलीत साठवावेत.\nटाकाऊ पिकलेल्या केळीपासून व्हिनेगर तयार करता येते.\nकेळीच्या गरामध्ये १६ टक्के साखर व २ टक्के स्टार्च असते. गरामध्ये पाणी व १० टक्के साखर मिसळून लापशी तयार करावी. त्यात २ ग्रॅम सॅक्रोमायसीस सर्व्हेसिया यीस्ट मिसळावे. ४८ तासानंतर ३० अंश सेल्सिअम तापनाला ही लापशी मस्लीन कापडातून गाळून घ्यावी. त्यात २ टक्के अल्कहोलिस रस मिसळावा. दोन आठवडा ते मिश्रण तसेच ठेवावे. २ आठवड्यांत व्हिनेगर तयार होते.\n0 responses on \"केळीपासून टिकाऊ प्रक्रियायुक्त पदार्थ......\nस्वतःचे पोट दुखले अणि या बिझनेसची संकल्पना सुचली…Business Motivation\nतुम्ही तुमच्या बिझनेसचे प्रमोशन करताना या पर्यायाचा वापर करून बघितला आहे का\nबिझनेस वाढवण्यासाठी काही बूस्टर टिप्सBusiness Top Up\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/search?search_api_views_fulltext=--%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%8F%E0%A4%B8%E0%A4%8F%E0%A4%B2", "date_download": "2020-04-07T17:45:28Z", "digest": "sha1:OYQND63QXSJYQ5B3CZMQLT4VT6A64BGE", "length": 7456, "nlines": 104, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "| Gomantak", "raw_content": "\nमंगळवार, 7 एप्रिल 2020 e-paper\nगेल्या वर्षभरातील पर्याय (9) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nसर्व बातम्या (9) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या ३० दिवसातील पर्याय (3) Apply गेल्या ३० दिवसातील पर्याय filter\nक्रीडा (8) Apply क्रीडा filter\nफुटबॉल (9) Apply फुटबॉल filter\nआयएसएल (8) Apply आयएसएल filter\nबंगळूर (2) Apply बंगळूर filter\nचेन्नई (1) Apply चेन्नई filter\nजवाहरलाल नेहरू (1) Apply जवाहरलाल नेहरू filter\nपत्रकार (1) Apply पत्रकार filter\nहैदराबाद (1) Apply हैदराबाद filter\nआयएसएल पुन्हा जिंकण्याचे अनिरुद्धचे लक्ष्य\nपणजीः चेन्नईयीन एफसीचा युवा मध्यरक्षक अनिरुद्ध थापा याने कारकिर्दीत दुसऱ्यांदा इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धा जिंकण्याचे...\nकोरोनामुळे ‘आयएसएल’चा अंतिम सामना होणार प्रेक्षकाविना\nपणजी: गोव्यात कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर संशयितांची तपासणी झालेली आहे. पण, रुग्ण आढळलेला नाही. तरीही खबरदारी घेत...\nबूमूसने मानले चाहत्यांचे आभार\nपणजी: इंडियन सुपर ���ीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या साखळी फेरीत अव्वल ठरत लीग विनर्स शिल्ड जिंकलेल्या एफसी गोवा संघाचा हुकमी...\nलोबेरांच्या अनुपस्थितीत एफसी गोवाची परीक्षा\nपणजी: सर्जिओ लोबेरा यांना डच्चू देत त्यांना पुन्हा स्पेनमध्ये पाठविण्यात आले आहे. माजी मुख्य प्रशिक्षकांच्या अनुपस्थितीत इंडियन...\nडेरिक यांच्या मार्गदर्शनाखाली एफसी गोवाचा सराव\nपणजी : स्पॅनिश सर्जिओ लोबेरा यांना एफसी गोवा संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदावरून डच्चू देण्यात आल्यानंतर, संघाने इंडियन सुपर लीग (...\nबंगळूर: इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत गुरुवारी येथील श्री कांतीरवा स्टेडियमवर बंगळूर एफसीची हैदराबाद एफसीविरुद्ध लढत...\nबुमूसमुळे एफसी गोवा विजयी\nपणजीः सामना संपण्यास सात मिनिटे बाकी असताना ह्यूगो बुमूस याने नोंदविलेल्या सामन्यातील वैयक्तिक दुसऱ्या गोलच्या बळावर एफसी गोवा...\nमुंबई सिटीचा बंगळूरवर महत्त्वपूर्ण विजय\nमुंबई:इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत शुक्रवारी मुंबई सिटी एफसीने गतविजेत्या बंगळूर एफसीवर २-० असा महत्त्वपूर्ण विजय...\nएफसी गोवाची शतकी मजल\nकिशोर पेटकर पणजी फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर बुधवारी संध्याकाळी झालेल्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल...\n'सकाळ' माध्यम समूह विषयी..\n'सकाळ' माध्यम समूह विषयी..\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.mehtapublishinghouse.com/author/KARAN-BAJAJ.aspx", "date_download": "2020-04-07T16:03:28Z", "digest": "sha1:P5SPAUP4O3UURJQJ3W4VZ2SPBNSF4FE4", "length": 5837, "nlines": 131, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "Product list", "raw_content": "\nपुरस्कार विजेती पुस्तके :\nशासनमान्य यादीतील पुस्तके :\nकाही तरी चांगलं वाचावं म्हणून खूप दिवसांपूर्वी हे पुस्तक विकत घेतलं होतं. तीन चार पान वाचल्यानंतर मोहात पडावं असं काही वाटलं नाही मग सहा महिने पुस्तक कपाटात पडून होतं. आपलंच काही तरी चुकतंय असं समजून बाजूला ठेवून दिलं. काल हे पुस्तक पुन्हा हातात घेतल आणि पूर्वग्रह बाजूला सारून वाचायला सुरुवात केली. सुरुवातीला कच्च्या रस्त्यावर धीम्या गतीने गाडी चालावी तसा अनुभव आला. थोडं पुढे वाचत गेल्यावर मात्र गाडी गडकरींच्या एक्सप्रेस वेला लागल्यासारखा अनुभव आला. ७ तासात संपूर्ण १५० पान वाचून पुस्तक हाता वेगळं केलं. श���रीमंतांच्या घरात न बघलेल बरं, श्रीमंतांच्या घरात न बोललेलं बरं, श्रीमंतांचे उपद्व्याव न ऐकलेले बरे अशा काही घटना या पुस्तकात आहेत. मुख्यतः दुःख, प्रेम, भावना, वासना आणि तुटलेला संसार या विषया भोवती हि कादंबरी फिरते. जो पर्यंत आपण दुसऱ्याचे दुःख अनुभवत नाही तो पर्यंत आपण आपले दुःख चघळत बसतो, हा हि बोध या पुस्तकातून होतो. तसं ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त वि.स.खांडेकरांच्या कादंबरीबद्दल अभिप्राय देऊन आमच्या सारख्या पामरानी अकलेचे तारे न तोडलेले बरे. मला भाषा खूपच आवडली, काहीसा मृत्युंजय वाचल्यासारखा अनुभव होतो. सर्वांनी वाचावं अशी कादंबरी. ...Read more\nसर्व कथा भावनिक प्रकारातील काही विनोदी ढंगाच्या. बऱ्याच कथा स्त्री पात्रावर बेतलेल्या.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE:%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5", "date_download": "2020-04-07T17:49:17Z", "digest": "sha1:NEGABNMKMACC24I22ZGUK2OWVDAYLDCR", "length": 22013, "nlines": 135, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "विकिपीडिया:नामविश्व - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nहे विकिमिडिया या साहाय्य पानाचे भाषांतर आहे.या लेखाची विकिमिडिया येथील लेखाशी वेळोवेळी तुलना करून; हे पान मराठी विकिपीडियावर अद्ययावत ठेवण्यास मदत करा.\nमिडीयाविकिमध्ये (ज्याच्या साहाय्याने विकिपीडीया संकेतस्थळ चालवण्यात येते) पानांची शीर्षके दोन भागात असतात - नामविश्व आणि शीर्षक. उदा: या पानाचे नाव आहे [[विकिपीडिया:नामविश्व]]. यात विकिपीडिया हे झाले नामविश्व तर नामविश्व हे या पानाचे शीर्षक आहे. म्हणजेच हे पान विकिपीडिया या नामविश्वात आहे. विकिपीडियावर अशी अनेक नामविश्वे असतात, जसे Wikipedia, Help, इ. जर एखाद्या पानाचे नामविश्व विशिष्टपणे उद्धृत केलेले नसले तर ते पान मुख्य नामविश्वात असल्याचे गृहीत धरले जाते.\nसाधारणतः मिडियाविकि प्रणाली वापरणार्या विकिवर (उदाः मराठी विकिपीडिया) खाली दिल्याप्रमाणे १८ नामविश्वे असतात.\nमुख्य नामविश्व. यातील पानांना फक्त शीर्षक असते.\nइतर १५ नामविश्वे. यातील प्रत्येक पानांना शीर्षकाखेरीज विशिष्ट नाव असते. यातील दोन नामविश्वांना प्रकल्पाचीच (Projectsची) नावे असतात. मराठी विकिपीडियावर ही दोन नामविश्वे Wikipedia व Wikipedia:Talk अशी आहेत. येथे Projectचे नाव Wikipedia हे आहे.\nया १८ नामविश्वांखेरीज प्रत्येक विकिपीडिया आपआपली स्वतंत्र व विशिष्ट अशी नामविश्वे तयार करू शकतात. इंग्लिश विकिपीडियात Portal: व Portal talk: ही या प्रकारची दोन नामविश्वे आहेत.\nएखाद्या पानाच्या शीर्षकातील नामविश्वाचा उल्लेख हा आंतरविकि जोडण्यांशी संबंधित नाही.\nजर एखाद्या पानाच्या नावात अर्धविराम अथवा कोलन(:) असेल व अर्धविरामाच्या अलीकडील भाग त्या विकिपीडियावरील नामविश्वाचे नाव नसेल तर ते पान मुख्य नामविश्वाचाच भाग मानले जाते.\n१ नामविश्वांचे उपयोग व फायदे\nनामविश्वांचे उपयोग व फायदेसंपादन करा\nदोन प्रकारची परंतु एकाच नावाची पाने विकिपीडियावर नामविश्वांचा वापर करून ठेवता येतात. उदा. महाराष्ट्र हा लेख आहे तर वर्ग:महाराष्ट्र हा याच नावाचा वर्ग आहे तर [[Image:महाराष्ट्र]] या नावाने चित्रही असू शकते. असे करता येत नसते तर, नामविश्वांशिवाय तीन प्रकारची पण एकाच नावाची पाने निर्माण करणे अशक्य झाले असते. यामुळे विकिपीडियावर वरीलप्रमाणे पानांचे तीन मोठे वर्ग तयार होतात. १) सामान्य वाचकांना दिसणारी पाने (लेख, चित्रे, इ.) २) प्रशासकीय पाने (वर्ग, साचे, इ.) ३) संपादकांची पाने (सदस्य पाने, सदस्य चर्चा, लेख चर्चा, चावडी, इ.) असे असल्यामुळे संपादकीय टिप्पणी व चर्चा सामान्य वाचकांना सहसा दिसत नाही.\nमुख्य नामविश्व हा गाभारा(core set) आहे. वाचकांसाठी इतर उपयुक्त नामविश्वे:\nचित्र नामविश्व ( संपूर्ण आकाराची चित्रे)\nHelp हे साहाय्य नामविश्व आणि \"माझ्या पसंती\"ची पाने. (त्यांचा उपयोग फक्तध वाचनापुरताच आहे.)\nवापरकर्त्यांच्या शोध आणि अविशिष्ट लेख या सोयी, विकिपीडियाचे सदस्यत्त्व न घेतलेल्या वाचकांना समोर ठेवून, साधारणत: मुख्य नामविश्वाकरिता मर्यादित असतात. अर्थात, सार्याच विकि सहप्रकल्पात वाचक आणि सदस्यसमूह असा भेद केलेला नसतो हेही लक्षात घ्यावयास हवे. असा भेद काहीवेळा संपादकीय समुदायास आवश्यक वाटत नाही. त्यामुळे संबधित विकिप्रकल्प आपल्या आवश्यकतेनुसार व्यवहारनीती आणि चर्चापाने मुख्य नामविश्वात ठेवण्यास स्वतंत्र असतात.\nविकिमीडियाच्या बहुतेक 'विकि'त संबधित विकिच्या सदस्य समूहाकडून मुख्य नामविश्वातील लेख आणि त्याबरोबरच इतर काही नामविश्वांवर जागता पहारा ठेवला जातो, आणि प्रकल्पाच्या दृष्टीने अयोग्य असलेली माहिती लवकरच वगळली जाते. इतर नामविश्वांबद्दल नियंमांची अंमलबजावणी थोडी अधिक शिथिल असू शकते.\nविशेष:Allpages वापरून कोणत्याही नामविश्वातील 'सर्व पाने' किंवा 'सगळे लेख' यांची सूची मिळवता येते.\nवरीलप्रमाणे MediaWiki 1.5 पासूनच्या विकिआवृत्तीत अलीकडील बदल; दोघांपैकी प्रत्येकात, एक ठराविक नामविश्वसोडून इतर सर्व नामविश्व निवडता येतात, जरी सर्व पानांची एकच यादी मिळवता येत नसली तरी, एखादे छोटे नामविश्व निवडून आणि सोबत Invert Selection सुविधा वापरून जवळपास सर्व पाने मिळवता येतात.\nनामविश्वांच्या कोणत्याही उपसंचात शोध मर्यादित ठेवता येतो.\nसर्व नामविश्वातील किंवा हव्या असलेल्या विशिष्ट नामविश्वातील सदस्य योगदान बघता येते.\nपानांचे दृश्य परिणाम नामविश्वानुसार कस्टमाईज(बेतशीर/सोईस्कर) (मराठी शब्द टाका) करता येतात,\nउदा. [१] पहा ; तसेच एखाद्या विशिष्ट नामविश्वात ऊपपान सुविधा सुरू करता येऊ शकते.\nह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.\nकृपया, पुढील भाषांतर संकेतांचे पालन आवर्जून करा.\nविकिपीडिया:शीर्षकलेखन संकेत अनुसार काही अपवाद वगळता लेख शीर्षके मराठीतच असणे अभिप्रेत आहे.\nएकूण लेख संख्येच्या अंदाजे २% पेक्षा अधिक लेख भाषांतर प्रतिक्षेत (इंग्रजी मसुद्याच्या स्वरूपात) असू नयेत असा संकेत आहे.\nस्वतःच्या संपादन संख्येच्या २% पेक्षा अधिक लेखात मसुदे परभाषेत चिटकवू नयेत.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/category/finance-economics/?vpage=5", "date_download": "2020-04-07T18:19:38Z", "digest": "sha1:7VQ4MPTY75JWD7KFYE2R7PTIPPSWFRM3", "length": 14509, "nlines": 135, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "अर्थ-वाणिज्य – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ April 7, 2020 ] तू लपलास गुणांत\tकविता - गझल\n[ April 7, 2020 ] सुप्त शक्ती\tकविता - गझल\n[ April 6, 2020 ] आमचे ध्येय व दिशा\tकविता - गझल\nअर्थ, वाणिज्य विषयक लेख\n१ फेब्रुवारी २०२० रोजी आपल्या संसदेत सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात आणि अर्थसंकल्पाला अर्थ निश्चितच आहे. अर्थाचे काय भाषाशास्त्र असं सांगते की शब्दाचा अर्थ लावावा तसा लागतो. दिल्या शब्दाचा दिल्या परिस्थितीत एक अर्थ असू शकतो आणि वेगळ्या परिस्थितीत वेगळाही असू शकतो. काही काही वेळा तर एकाचवेळी एकाच गोष्टीचे ए���ापेक्षा जास्त अर्थ लावता येतात …. […]\nठाण्याचा घोडबंदर रोड : सर्वांची सर्वाधिक पसंती\nठाणे शहर जागतिक शहरात रूपांतरित होत असताना रोडाज, ठाणे इस्टेट आणि हिरानंदानी वन पार्क यासारखे प्रकल्प शहराचे मानबिंदू बनले आहेत. व्यापारी केंद्रे, विविध कंपन्यांची कार्यालय आणि माहिती-तंत्रज्ञानाची केंद्रे यांनी हा सारा परिसर सातत्याने उत्साहाने परिपूर्ण असतो. […]\nकलम ३७० पश्चात काश्मीरच्या विकासाला चालना\nगेली ७० वर्षे या ‘कलम ३७०’ मुळे भारतातील इतर कुठलेही कारखाने, उद्योगपती, उद्योजक काश्मीरमध्ये जाऊन आर्थिक व्यवहार, उद्योग-व्यवसाय करू शकत नव्हते. जम्मू-काश्मीरच्या विकासासाठी जो प्रचंड निधी केंद्र सरकारकडून दिला जात असे, त्याचा दुरूपयोग केला जायचा. एखादा प्रकल्प महाराष्ट्रात १० लाखांमध्ये बांधला जात असेल, तर तो जम्मू-काश्मीरमध्ये अनेक पटीने जास्त पैसे खर्च करून तयार केला जायचा. ९० टक्के पैसे हे काश्मीरमधील २५० कुटुंबाच्या खिशात जात होता. त्यामध्ये राजकीय पक्ष, तेथील काही उद्योजक आणि हुर्रियत कॉन्फरन्ससारखे समर्थक होते. […]\nप्री ओपनिंग सेशन (BSE /NSE)\nशेअर मधे गुंतवणूक करणाऱ्याने शेअर बाजाराचे व्यवहार नेमके कसे चालतात याची थोडीफार तरी माहिती करून घेतली पाहिजे असे मला वाटते. भारतामधे “बॉम्बे स्टोक एक्स्चेंज” (BSE) व “राष्ट्रीय शेअर बाजार” (NSE) हे दोन प्रमुख शेअर बाजार आहेत. या ठिकाणी शेअर्सची खरेदी विक्री होत असते. मागणी व पुरवठा या तत्वावर शेअरची किमत ठरत असते. ही दोन्ही मार्केट बरोबर ९ वाजता सुरु होतात. पण रेग्युलर सौद्यांची सुरवात ९.१५ पासून सुरु होते ती ३.३० वाजता संपते. […]\nप्रसारमाध्यमांचे संस्कार व विकार\nप्रसारमाध्यमांतून वास्तूशास्त्रवाले, कोचिंगवाले, भविष्यवाले, संत, महात्म्ये आपले विकार, संस्कार म्हणून बिंबवत आहेत. हीच आजची शोकांतिका आहे. संस्काराच्या टिपकागदाने विकार टिपलेच पाहिजेत, नाही तर रंगाचा बेरंग व्हायला वेळ लागणार नाही. […]\nराष्ट्रीय शेअर बाजार (NSE) व निफ्टी\nआपल्या सर्वाना १९९२ सालातला हर्षद मेहता स्कॅम आठवत असेलच. याच्यानंतर भारतीय भांडवली बाजारात मोठ्या प्रमाणात बदल झाले. हे सर्व गुंतवणूकदारांचे हित जपण्यासाठी होते. भांडवली बाजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी १९८८ साली सेबीची स्थापना झाली आणि ३० जानेवारी १९९२ पा��ून सेबीला सर्व अधिकार बहाल करण्यात आले. NSDL (ऑगस्ट १९९६) व CDSL (फेब्रुवारी १९९९) या दोन प्रमुख DEPOSITORY अस्तित्वात आल्या आणि शेअर डीमैट स्वरुपात उपलब्ध होऊ लागले. […]\nभारतातील आर्थिक समरसता (Economic Harmony)\nभारतात आर्थिक नियोजनाद्वारे विकास करताना सरकारची भूमिका आवश्यक ठरली. सरकारच्या आर्थिक विकासातील भूमिकेत आजवर भरपूर बदल घडून आज जरी आपण बाजार नियंत्रित अर्थव्यवस्थेकडे आलो असलो तरी देखील शिक्षण, आरोग्य, शेती, कर रचना इ. विषयात सरकारची भूमिका अत्यंत सजग असणे अपेक्षित आहे. आर्थिक समरसता साधण्यासाठी आजवर आपल्या सरकारांनी केलेल्या उपाय योजना आपण थोडक्यात पाहू. […]\nसेन्सेक्स विषयी सर्व काही\nआपण सहज ऐकतो किंवा वाचतो की “आज सेन्सेक्स ३०० अंकानी वाढला”, “आज सेन्सेक्सने नवे शिखर गाठले” “आज सेन्सेक्स कोसळला” “लोकांचे एवढे करोडो रुपये बुडाले” शेअर मार्केटशी संबध नसणार्यांना पण याचा अंदाज येतो की आज शेअर मार्केट मध्ये शेअरचे भाव वाढले किंवा कोसळले आहेत. आपल्या रोजच्या सहज बोलल्या जाणारया “सेन्सेक्स” या शब्दाचा नेमका अर्थ किती लोकांना माहिती आहे \nशेअर मार्केट हा अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. मी स्वतः गेली २५ वर्षे शेअर मार्केट मध्ये नियमित गुंतवणूक करीत आहे. मी काही तज्ञ नव्हे तर माझ्या अनुभवातून काही गोष्टी शिकलो त्यामुळेच हा विषय सोप्या मराठी भाषेत मांडण्याचा हा माझा एक प्रयत्न करतोय…….. […]\nशंतनुराव किर्लोस्कर यांचे स्वप्न साकार.\nपुणे हे फुलांचे माहेर घर झाले.पुण्याची फुले भारतातील सर्व प्रमुख फुलं बाझारसह जगभरातील फ्लॉवर मार्केट मध्ये जाणार.या व्हॅलेंटाईन डे निमित्ताने दीड कोटी गुलाब पुष्प पुष्प प्रिमिंचे दिलं खुश करणार.व्हॅलेंटाईनडे च्या सस्नेह शुभेच्छा\nआमचे ध्येय व दिशा\nनिमित्त एक पण आपत्ती मात्र अनेक\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://m4marathi.com/?p=5037", "date_download": "2020-04-07T17:10:47Z", "digest": "sha1:4FSHWSTMCQAFOF3EPGBV4IXX35IGZ3HR", "length": 9102, "nlines": 70, "source_domain": "m4marathi.com", "title": "आहार घेताना – m4marathi", "raw_content": "\nआहार घेताना तो वेळेवर हवा. म्हणजे प्रत्येकाने चार वेळा आहार घ्यावा. सकाळ�� न्याहारी, दुपारी जेवण, सायंकाळी थोडा फराळ आणि रात्री जेवण. या चारही वेळेस थोडे थोडे खावे. सकाळची न्याहारी भरपूर घ्यावी. रात्रीचे जेवण मात्र अतिशय कमी सेवन करणे आरोग्यास उत्तम असते. त्यामुळे अतिरिक्त वजनवाढ टळते. रात्री भरपूर जेवण केल्याने वजन वाढते.त्याउलट सकाळी केलेल्या भरपूर नाश्त्यातील कॅलरीज दिवसभराच्या कामात खर्च होऊन वजन वाढत नाही. २५ वर्षांपर्यंतच्या तरुणांनी भुकेपेक्षा चार घास जास्त खावेत. प्रौढ व्यक्तींनी भुकेपेक्षा थोडे कमीच खावे.\nलक्षात ठेवा – आपल्या शरीराची अन्नाची गरज आणि आपली भूक यांचा संबंध फारच कमी असतो. बैठे काम करणार्या प्रौढ व्यक्तींना दिवसाला १५00 उष्मांक लागतात; पण त्यांची भूक मात्र २५00-३५00 उष्मांकांची असते. हे जास्तीचे अन्न मग वजनवाढ, पोट सुटणे किंवा कंबर मोठी होणे या स्वरूपात दिसू लागते. त्यामुळे शरीर बेढब तर होतेच; पण मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराला निमंत्रण मिळते. योग्य आहार, त्याचे यथायोग्य प्रमाण आणि त्या घेण्याच्या योग्य वेळा पाळणे आरोग्याला हितकारक असते.आपला आहार चौरस असावा. त्यामध्ये पिष्टमय पदार्थ, नत्रयुक्त पदार्थ किंवा प्रथिने, स्निग्ध पदार्थ, पाणी, क्षार आणि जीवनसत्त्वे या सर्व अन्नघटकांचा समतोल प्रमाणात समावेश असावा. आपले मराठी पद्धतीचे जेवण म्हणजे उत्तम चौरस आहारच असतो. पोळी, भाकरी, भात यामधून आपल्याला पिष्टमय पदार्थ मिळतात. भातावर आपण डाळीचे वरण घेतो, त्यात प्रथिने असतात. आपण ज्या भाज्या खातो त्यापैकी मोड आलेल्या धान्याच्या उसळीमध्ये, म्हणजे मूग, मटकी यातसुद्धा प्रथिने असतात. भातावर आपण जर थोडे तूप घेत असाल किंवा पोळीला तेल, लोणी किंवा तूप लावत असाल तर त्यातून स्निग्ध पदार्थ मिळतात. जर आपण दही, दूध किंवा ताक घेत असाल तर त्यातूनही शरीराला स्निग्ध पदार्थ मिळतात. पालेभाज्या, कोशिंबीर, फळे यातून जीवनसत्त्वे मिळतात. लोणच्यातून क्षार मिळतात. थोडक्यात काय तर आपले साधेसुधे जेवण जर योग्य प्रमाणात घेतले तर त्यातून सर्व अन्नघटक मिळून समतोल आहार मिळतो.\nअर्थात जे मांसाहार करतात त्यांना प्रथिने जास्त मिळतात; पण अंडी, मटण, चिकन यातून जेवढी प्रथिने मिळतात, तितकीच उत्तम प्रथिने सोयाबीनसारख्या शाकाहारी पदार्थातूनसुद्धा मिळतात. शाकाहारी कुटुंबांनी गहू दळून आणताना त्यामध्ये दोन भाग गहू आणि एक भाग सोयाबीन मिसळून त्या पिठाच्या पोळ्या बनवल्या, तर त्यांना शाकाहारी आहारातूनही उत्तम प्रथिने मिळू शकतात. आहारामध्ये पाण्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. आपल्या शरीरात ८0 टक्के भाग पाण्याने व्यापलेला असतो. दिवसातून ८ ते १0 ग्लास पाणी प्रत्येकाला आवश्यक असते. पाणी कमी प्यायल्यास बद्धकोष्ठ, मुतखडा आदी स्वरूपाचे आजार होतात. सतत अस्वस्थ वाटणे, पायात गोळे येणे, चक्कर येणे असे त्राससुद्धा होतात. भरपूर स्वच्छ पाणी पिणे उत्तम आरोग्यासाठी आवश्यक आहे. पाणी पिताना ते दिवसातून दोन-तीन वेळा तांब्या-तांब्याने पिण्याऐवजी ठरावीक अंतराने म्हणजे तासा-तासाला अर्धा ग्लास घेणे अधिक चांगले.\nनिरोगी राहण्याचे घरगुती उपाय\nगरोदर मातांनी रक्ताक्षय टाळण्यासाठी..\nजलजन्य साथरोग टाळण्यासाठी हे करा..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%89%E0%A4%9F%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%85%E2%80%8D%E0%A5%85%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D/", "date_download": "2020-04-07T16:06:38Z", "digest": "sha1:63YA2NROLJV5KOMSC6HKI72G2IURTOJZ", "length": 15472, "nlines": 146, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "व्हॉटस्अॅपवर प्रश्नपत्रिका पाठवून होतेय परीक्षा | Janshakti Newspaper", "raw_content": "\nकोरोना संशयित म्हणून 15 नवीन रुग्ण दाखल\nनवापूर शहरातील लोकांना गृहोपयोगी साहित्याचे वाटप\nप्रेरणादायी : बहीण भाऊंनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दिला १४ हजाराचा मदतनिधी\nमाजी आ. साहेबराव पाटलांकडून ६५ कुटूंब दत्तक\nशासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील २५ कर्मचार्यांना शो-कॉज\nनगरसेवक धिरज सोनवणे यांच्याकडून गरजूंना किराणा वाटप\nअटी न ठेवता सर्वांनाच सरसकट स्वस्त धान्य द्या\nरावेर लोकसभा मतदारसंघात खासदारांच्या स्वखर्चाने गरजूंना जेवण\nएरंडोल नगरपालिकेतर्फे सॅनिटायझर्सची फवारणी\nकोरोना संशयित म्हणून 15 नवीन रुग्ण दाखल\nनवापूर शहरातील लोकांना गृहोपयोगी साहित्याचे वाटप\nप्रेरणादायी : बहीण भाऊंनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दिला १४ हजाराचा मदतनिधी\nमाजी आ. साहेबराव पाटलांकडून ६५ कुटूंब दत्तक\nशासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील २५ कर्मचार्यांना शो-कॉज\nनगरसेवक धिरज सोनवणे यांच्याकडून गरजूंना किराणा वाटप\nअटी न ठेवता सर्वांनाच सरसकट स्वस्त धान्य द्या\nरावेर लोकसभा मतदारसंघात खासदारांच्या स्वखर्चाने गरजूंना जेवण\nएरंडोल नगरपालिकेतर्फे सॅनिटायझर्सची फवारणी\nव्हॉटस्अॅपवर प्रश्नपत्रिका पाठवून होतेय परीक्षा\nin खान्देश, जळगाव, ठळक बातम्या\nनूतन मराठा महाविद्यालयातील कारभार चव्हाट्यावरः विद्यापीठाच्या नियमांची पायमल्ली\nजळगाव: परीक्षा सुरु असतांना कौल पडल्याने पाच विद्यार्थीनी जखमी झाल्याची घटना शनिवारी घडली. या घटनेत गंभीर जखमी विद्यार्थीनीच्या तिच्या मोबाईलवर कौल पडल्याने नुकसान झाले आहे. एम कॉमच्या प्रथम वर्गाच्या विद्यार्थ्यांनी इंटर्नल ही परिक्षा होते. त्यात मोबाईल विद्यार्थीनीकडे आला कसा याबाबत माहिती घेतली, विषयाची प्रश्नपत्रिकेची प्रत न देता ती व्हॉटस्अॅप पाठवून त्यानुसार परीक्षा घेतली जात असल्याचा धक्कादायक प्रकार नुतन मराठा महाविद्यालयात समोर आला आहे.\nप्रकाराची खुद्द अशा प्रकारच्या परीक्षेला सामोरे जात असलेल्या विद्यार्थ्याने नापास होण्याच्या भितीने नाव न छापण्याच्या अटीवर माहिती दिली आहे. व्हॉटस्अॅपवर प्रश्नपत्रिका पाठवून एकाच बेंचवर एकाच वर्गाचे दोन विद्यार्थी बसवून पेपर घेतले जात असल्याचेही तिने सांगितले. त्यामुळे शिक्षणाचा आयचा घो असा याप्रमाणे अशा प्रकाराच्या परिक्षेला सामोरे जाणार्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य काय असा प्रश्न उपस्थित होत असून कारवाईची मागणी होत आहे.\nविद्यार्थ्यांसोबत परीक्षेला मोबाईल कसा\nविद्यापीठ असो महाविद्यालयाच्या परीक्षा असो परिक्षेदरम्यान मोबाईल नेण्यास विद्यार्थ्यांना बंदी असते. मात्र विद्यार्थी परिक्षेला मोबाईलला परवानगी कशी दिली. याबाबत विद्यार्थ्याला विचारले असता, त्याने दिलेली माहिती अशी, विद्यार्थ्यांना सोयीचे व्हावे म्हणून वर्गातील संपूर्ण विद्यार्थ्यांचा व्हॉटस्अॅप गृप तयार करण्यात आला आहे. यावर परीक्षेबाबत तसेच इतरही माहिती दिली जाते. दुसरे सेमिस्टर आहे मात्र आतापर्यत एकही लेक्चर झालेले नाही. इंटर्नल परीक्षेसाठी शनिवारी महाविद्यालयात आल्यावर तयार केलेल्या व्हॉटस्अॅपवर गृपवर संबंधित विषयाची प्रश्नपत्रिका पाठविण्यात आली. मोबाईलमध्ये प्रश्न बघून देण्यात आलेल्या उत्तरपत्रिकेवर प्रश्नाचे उत्तर लिहण्याच्या सुचना देण्यात आल्या. असा पेपर सोडविला. यापूर्वीही एका बेंचवर एकाच वर्गाचे दोन विद्यार्थी बसवून त्यांना एकच प्रश्नपत्रिका देण्यात आल�� होती. अशी परीक्षा दिली होती. आता थेट व्हॉटस्अॅपवर प्रश्नपत्रिका पाठविण्यात आल्याने आश्चर्य असल्याचेही विद्यार्थ्याने सांगितले.\nमोबाईलमधून प्रश्नपत्रिका सोडवितांना घटना\nकौल पडल्याच्या घटनेत ज्या विद्यार्थीनीला चार टाके पडले, तिचा मोबाईलचेही नुकसान झाले आहे. मोबाईलमध्ये व्हॉटस्अॅपवर प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी तिने मोबाईल बेंचवर ठेवला होता. मोबाईलमधून प्रश्न पाहून ती सोबतच्या विद्यार्थीनीसह पेपर लिहीत असतांनाच कौल पडल्याची घटना घडली. यात मोबाईलवर कौल पडल्याने त्याचेही नुकसान झाले. या घटनेमुळे नुतन मराठा महाविद्यालयात परीक्षेला विद्यार्थ्यांसोबत मोबाईल व त्यातच व्हॉटस्अॅपवर प्रश्नपत्रिका पाठवुन परीक्षा या दोन्ही गोष्टी अधोरेखित झाल्या आहेत.\nआम्ही प्रश्नपत्रिका छापून विद्यार्थ्यांना देत असतो. व्हॉटस्अॅपवर प्रश्नपत्रिका पाठवून परिक्षा घेतल्याचा प्रकार महाविद्यालयातील कुणीही प्राध्यापक करणार नाही. तसेच एका बेंचवर दोन वेगवेगळ्या वर्गाचे विद्यार्थी बसवून परीक्षा घेतली जाते. त्यामुळे दोन्ही गोष्टी बिलकुलच शक्य नाही, असे कधीच होणा नाही. परंतु असा प्रकार महाविद्यालयात घडला असेल तर त्याची शहानिशा करतो. डॉ. एल.पी.देशमुख, प्राचार्य, नूतन मराठा महाविद्यालय\nया प्रकाराची कुणाचीही तक्रार आलेली नाही, किंवा प्रकार माहिती पडलेला नाही. एकाच बेंचवर एकाच वर्गाचे दोन विद्यार्थी व व्हॉटस्अॅपवर प्रश्नपत्रिका पाठवून परिक्षा घेणे गंभीर बाब आहे. प्रकार नेमका काय आहे, त्याबाबत माहिती घेतो. त्याची चौकशी करुन जे दोषी असतील, त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. प्रा. डॉ. पी.पी.पाटील, कुलगुरु, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ\nआज घडलेला हा प्रकार अतिशय धक्कादायक आहे. यामागे मोठी आर्थिक देवाणघेवाण होत असल्यास शिवाय हे होऊ शकत नाही. यामुळे विद्यापीठाच्या कायद्याला अक्षरशः धाब्यावर बसवले गेले आहे. कायद्याशी खिलवाड आहे हे दुर्दैवी आहे. आता प्राचार्य देशमुख हे कोणालाच मान्य नाही असे वाटते. याप्रकरणी देखील आपण लवकरच क ब च उ म वि चे मा. कुलगुरू यांची भेट घेणार आहोत. पियुष नरेंद्रअण्णा पाटील\nदैनिक जनशक्तीचा दणका; रावेरमधील शासकीय कर्मचारी कार्यालयात दाखल \n१८ रोजी आमदार शिरीष चौधरी यांचा जनता दरबार \nकोरो��ा संशयित म्हणून 15 नवीन रुग्ण दाखल\nनवापूर शहरातील लोकांना गृहोपयोगी साहित्याचे वाटप\n१८ रोजी आमदार शिरीष चौधरी यांचा जनता दरबार \nशरद पवारांनी बोलविली १६ मंत्र्यांची तातडीची बैठक; चर्चेला उधाण \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.khabarbat.in/2019/01/blog-post_399.html", "date_download": "2020-04-07T16:57:21Z", "digest": "sha1:IX6YPBHNONUIUCTJB37Z3CQPPATC3XKY", "length": 12850, "nlines": 117, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "भाग्यश्रीची हत्या करणाऱ्यांना त्वरित अटक करा - KhabarBat™", "raw_content": "\nHome सातारा भाग्यश्रीची हत्या करणाऱ्यांना त्वरित अटक करा\nभाग्यश्रीची हत्या करणाऱ्यांना त्वरित अटक करा\nखटाव तालुका नाभिक समाजाची मागणी : तहसीलदारांना निवेदन\nमायणी / प्रतिनिधी ता.खटाव जि.सातारा(सतीश डोंगरे)\nकरपेवाडी ता पाटण येथील भाग्यश्री संतोष माने हिची हत्या करणाऱ्या दोषींना त्वरित अटक करून त्यांना कठोर शासन करा अशी मागणी येथील नाभिक समाजाच्या महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतीने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली. यावेळी खटाव तालुक्यातील सर्व नाभिक समाज बांधव उपस्थित होता.\nनिवेदनातील माहितीनुसार भाग्यश्री उर्फ सोनाली संतोष माने हीचा धा तरदार शस्त्राने खून करण्यात आला असल्याचा आम्हाला संशय आहे. ही घटना माणुसकीला काळिमा फासणारी आहे. भाग्यश्री माने हिची घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. एका गरीब कुटुंबातील युवतीचा खुनाच्या या घटनेमुळे आम्हा सर्व नाभिक समाज बांधवात असुरक्षतेची भावना निर्माण झाली आहे.\nतरी या घटनेचा पोलीस यंत्रणेने सखोल तपास करून दोषी आरोपींना तातडीने अटक करून कठोर शासन करावे . तसेच ३१ जानेवारी पर्यंत तातडीने तपास न लावल्यास नाभिक समाजाच्या वतीने १ फेब्रुवारी ला पूर्ण सातारा जिल्हा बंद ठेवून या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला जाणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. यावेळी रिपब्लिकन पार्टी चे तालुकाध्यक्ष राजेंद्र जगताप यांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न राहणार आहे. काव्यशिल्प टीम ९१७५९३७९२५ ई- मेल - khabarbat1@gmail.com\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nअकोल्यात आढळला ‘पहिला पॉझ��टिव्ह’ रुग्ण - १२३ पैकी ८६ जणांचे अहवाल प्राप्त, ८५ निगेटिव्ह; ३७ प्रलंबित पवन जाधव , अकोला,दि.७- जिल्ह्यात...\nदेशी दारू दुकानातुन देशी दारू च्या २२ पेटया व २१ बाटल्या ची चोरी - दारू पेटया व बाटलसह आरोपी व दोन अल्पवयीन बालक पकडले. कन्हान ता.प्र.दी.७ : – नागपुर जबलपुर महामार्गा वरील जुना पोष्टआफिस जवळील हरि हर देशी दारू दुकानातुन चो...\nशिरपुर,बलकुवे येथील राशन दुकानदार योगेश म.पाटील ग्राहकांना पुर्ण धान्य देत नाहीत किंवा छापील पावती ही देत नाहीत - > खोचक प्रश्न..अचूक उत्तर..संविधान द्वारे.. > Simple question..a precise answe ...By constitution.. > सरल सवाल..सटीक जवाब ... संविधान द्वारा ..\nब्रेकिंग न्यूज :- मोदींच्या दिमाखाच्या बत्तीला ऊर्जामंत्री नितीन राऊतने केले गुल संपूर्ण लाईट नाही होणार बंद संपूर्ण लाईट नाही होणार बंद - कोरोना अपडेट :- एकीकडे देशावर कोरोनाचे संकट असतांना पंतप्रधान नरेन्द्र मोदी हे आपल्या भाजप पक्षाच्या दिनांक 5 एप्रिलला 9 वाजून 9 मिनिटांनी 40 वर्ष पूर्ण झ...\n*येवला बोकटे येथील जागृत देवस्थान श्री काल भैरवनाथ यात्रा ह्या वर्षी रद्द* - येवला बोकटे येथील जागृत देवस्थान श्री काल भैरवनाथ यात्रा ह्या वर्षी रद्द* - येवला बोकटे येथील जागृत देवस्थान श्री काल भैरवनाथ यात्रा ह्या वर्षी रद्द येवला प्रतिनिधी/ विजय खैरनार येवला: ता.०३; नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील बो...\nवादळी पावसासह गारपीट झाल्याने मोठे नुकसान - विदर्भ वतन न्यूज पोर्टल, गोंदिया गोंदिया/ भंडारा – जवाहरनगर परिसरात गुरूवारी सायंकाळी वादळी पावसासह गारपीट\n म्हशीची किंमत 51 लाख - हिसार हरियाणामधील हिसार जिल्ह्यातील लिटणी गावात राहणारे शेतकरी सुखबीर ढांडा यांची जागतिक विक्रम केलेली मुऱ्हा जातीची म्हैस सरस्वतीला पंजाबच्या लुधियाना ...\nचंद्रपुरातील दारूबंदी उठवा:खासदार झाल्यानंतर बाळू धानोरकरांची पहिली मागणी\nचंद्रपुरातील दारुबंदीमुळे महसूल आणि रोजगार बुडाला आहे. त्यामुळे ही दारुबंदी तातडीनं उठवा अशी मागणी काँग्रेसचे राज्यातील एकमेव खासदार ...\nचंद्रपुरात भर दिवसा युवकाचा खून\nचंद्रपूर/प्रतिनिधी: धारदार शस्त्रांनी एका युवकावर वार करून त्याची निर्घृण हत्या केल्याची घटना शनिवारी चंद्रपुरातील घुटकाळा परिसरात दुप...\nचंद्रपूर; इंडोनेशिया वरून नागपूरला आलेल्या चंद्रपूरच्या व्यक्तीचा रिपोर्ट आला कोरोना पॉझिटिव्ह\nनागपुर/ललित लांजेवार: 39 वर्षीय चंद्रपूर येथील निवासी असलेला रुग्ण हा नागपुरात कोरोना पॉझिटिव आढळून आला आहे.हा रुग्ण इंडोनेशि...\nचंद्रपुर;ईरई नदीत कारसह युवक गेला वाहून\nवाहत्या पाण्यातून गाडी टाकणे युवकाला पडले महागात चंद्रपुर/ललित लांजेवार: वाहत्या पाण्यातून गाडी टाकणे एका युवकाला चांगलेच महागात पड...\nसंवेदना युवा मंच ने घेतला जल-संधारणाचा ध्यास\nउमेश तिवारी/कारंजा (घाडगे): कारंजा येथील संवेदना युवा मंच या सामाजिक ग्रुप ने समाजसेवेचा एक नवा ध्यास घेतला आहे. फक्त गावपातळीवर असले...\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न राहणार आहे. काव्यशिल्प टीम ९१७५९३७९२५ ई- मेल - khabarbat1@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://ek-kavita.blogspot.com/2011/09/", "date_download": "2020-04-07T15:52:03Z", "digest": "sha1:OXQ3GTI2YELPDC2Y6LTXJGXDPD3BWYBP", "length": 8291, "nlines": 104, "source_domain": "ek-kavita.blogspot.com", "title": "कविता: सप्टेंबर 2011", "raw_content": "\nशनिवार, १७ सप्टेंबर, २०११\nकुणासाठी तरी - बा. भ. बोरकर\nकुणासाठी तरी या रे या रे मोडून फळांनी\nकुणासाठी तरी झुका झुका जडून फुलांनी\nकुणासाठी तरी या रे गाढ भरून सुखांनी\nकुणासाठी तरी गा रे मुक्त सहस्त्र मुखांनी\nपसरुन पाळेंमुळें धरा धरित्रीचा तळ\nपानोपानी खेळवा रे तिच्या कुसव्याचे जळ\nभुजाबाहूंनी कवळा स्वैर धावणारे वारे\nलक्ष हिरव्या डोळ्यांत रात्री बिंबवा रे तारे\nव्हा रे असे अलौकिक लोकां येथल्या अश्वत्थ\nकंप भोगा शाखापर्णी मुळीं राहून तटस्थ\nसंकलक अनामित वेळ १०:०२ म.पू. २ टिप्पण्या: या पोस्टचे लिंक\nवर्ग बा. भ. बोरकर\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\n हा प्रश्न पडल्यावर थोरांची कवितेची व्याख्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. 'सृजनशील आत्म्याचा उच्चार', 'भावनांचा उत्कट आणि उत्स्फूर्त आविष्कार', 'नि:शब्दाला शब्दात आणण्याचे साधन', 'भावनेत भिजलेला शब्द' अशा अनेक व्याख्या वाचल्या आणि कविता म्हणजे काय ह्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यामागचा फोलपणा जाणवला.\nकविता म्हणजे वर उधृत केलेलं सगळं काही आहेच, पण त्यापलिकडेही काहीतरी आहे जे एक संवेदनाक्षम मन सहज जाणू शकतं. आणि त्या मनाला व्याख्या समजावून घेण्याची आवश्यकता नाही\nनामवंत कवींच्या जमतील तशा एकत्र संकलित केलेल्या कवितांचा हा संग्रह आहे. हा संग्रह वाढवण्य़ासाठी आपल्याला जर ह्या उपक्रमात सहभागी व्हायचं असेल तर अवश्या संपर्क साधा\nकुणासाठी तरी - बा. भ. बोरकर\nकुसुमाग्रज (31) विंदा करंदीकर (28) इंदिरा संत (22) बा. भ. बोरकर (19) बा.सी.मर्ढेकर (16) शांता शेळके (14) ग.दि.माडगूळकर (13) मंगेश पाडगांवकर (12) बालकवी (11) अनिल (8) भाऊसाहेब पाटणकर (8) वसंत बापट (8) केशवसुत (7) केशवकुमार (6) भा.रा.तांबे (6) सुरेश भट (6) आरती प्रभू (5) गोविंदाग्रज (5) धामणस्कर (5) आसावरी काकडे (4) ना. धों. महानोर (4) नारायण सूर्वे (4) म. म. देशपांडे. (4) वासंती मुझुमदार (4) कविता महाजन (3) ग्रेस (3) बहीणाबाई चौधरी (3) यशवंत (3) संजीवनी बोकील (3) सुधीर मोघे (3) अनुराधा पाटील (2) अरुण कोलटकर (2) कृष्णशास्त्री चिपळूणकर (2) ग.ह.पाटील (2) गुल़ज़ार (2) दि. पु. चित्रे (2) पद्मा (2) प्रशांत असनारे (2) बी (2) म.म.देशपांडे (2) यशवंत देव (2) रॉय किणीकर (2) वि. स. खांडेकर (2) विनायक दामोदर सावरकर (2) शंकर वैद्य (2) (1) अय्यप्पा पणीकर (1) अरुण म्हात्रे (1) ए. पां. रेंदाळकर (1) गोपीनाथ (1) जयन्त खानझोडे (1) दत्ता हलसगीकर (1) दत्तात्रय कोंडो घाटे (1) ना. घ. देशपांडे (1) ना.वा.टिळक (1) निरंजन उजगरे (1) पु. शि. रेगे (1) पु.ल.देशपांडे (1) पु.शि. रेगे (1) प्रसाद कुलकर्णी (1) बा..भ. बोरकर (1) बाबा आमटे (1) मनोहर सप्रे (1) माधव ज्युलियन (1) मोरोपंत (1) वा. भा पाठक (1) वा.रा.कांत (1) वि. म. कुलकर्णी (1) शंकर रामाणी (1) स.ग. पाचपोळ (1) संजीवनी मराठे (1) संत तुकडोजी महाराज (1) सरिता पदक (1) साने गुरुजी (1) सौमित्र (1) हरी सखाराम गोखले (1)\nनविन कवितांबद्दल जाणते व्हा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://jaihindbks.com/tag/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B2-%E0%A4%B9%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%95-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A6%E0%A4%BE-%E0%A5%A8%E0%A5%A6/", "date_download": "2020-04-07T15:48:09Z", "digest": "sha1:5SLYLJAFD7NUYU2WKDUICXAXPFA2ZLJN", "length": 5514, "nlines": 46, "source_domain": "jaihindbks.com", "title": "बाल हक्क संरक्षण कायदा २००५ – Bharatiya Krantikari Sangathan", "raw_content": "\nTag: बाल हक्क संरक्षण कायदा २००५\nमहाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या गलथान कारभाराविरोधात तारांकित प्रश्न\nयाबाबत अधिक माहिती देताना श्री.प्रसाद तुळसकर यांनी सांगितले की ‘आम्ही आयईएस मॉडर्न इंग्रजी माध्यम शाळेच्या अवैध शुल्कवाढ व त्याच्या वसुलीसाठी मुलांना वर्गात सर्वांसमोर पांढरे कार्ड देऊन अपमान करण्याच्या प्रकाराविरोधात सन २०१६ साली तक्रार केली होती. इतकेच नाही तर शाळेतर्फे आयोगाकडील लेखी जबाबात तर पालकांना ‘मूर्ख’ अशा आपत्तीजनक शब्दांचा वापर केल्याचा प्रकार समोर आला होता.’ ‘त्यानंतर बाल हक्क आयोगाने वेळोवेळी आमच्या तक्रारीची दखल घेत सुनावण्या घेतल्या. याबाबत अंतिम सुनावणी ऑगस्ट २०१८ मध्ये घेण्यात येऊन त्यावर आता आयोग अंतिम आदेश देणार असल्याचे सांगण्यात आले मात्र आजतागायत त्यावर अंतिम आदेश आयोगाकडून देण्यात आलेला नाही.’\nTagged बाल हक्क अधिकार हनन संबंधी बातम्या, बाल हक्क आयोग तक्रार प्रणाली, बाल हक्क संरक्षण कायदा २००५, भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध बातम्या, महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग, महिला व बाल विकास मंत्रालयLeave a comment\nनीचे बॉक्समे अपना ई-मेल लिखें और हमारे अंग्रेजी, हिंदी और मराठी लेख सीधे अपने ई-मेल पर प्राप्त करें\nन्यायालय, आयोग, पोलीस व अधिकारी ई. कडे तक्रार अर्ज नमुना तसेच विविध कायद्यांबाबत माहिती व मार्गदर्शन\nमहाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम १९७९- महत्वाच्या तरतुदी\nतक्रार व केस कशी करावी- न्यायालय, आयोग अधिकारी ई. साठी नमुना ड्राफ्टसहित मार्गदर्शन\nलोकसेवक अथवा शासकीय कर्मचारीवर फौजदारी गुन्हा दाखल करणेसंबंधी कायदे व न्यायालयीन निर्णय\nफौजदारी तक्रारीनंतर एफआयआर FIR कशी करावी याबाबत कायदा, तरतुदी व मार्गदर्शन\nपोलिस तक्रार निवारण प्राधिकरणाचे पत्ते- महाराष्ट्र, पुणे आणि नवी मुंबई ई.\nपोलिसांविरोधात तक्रार कुठे करावी- सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय व प्राधिकरणबाबत माहिती\nमहाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४-महत्वाच्या तरतुदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.myupchar.com/kn/medicine/a-to-z-gold-p37119612", "date_download": "2020-04-07T17:39:37Z", "digest": "sha1:3UF55DQLHFBWPW4K666UOXAABTHPZS3E", "length": 11309, "nlines": 211, "source_domain": "www.myupchar.com", "title": "A To Z Gold in Kannada ಉಪಯೋಗಗಳು, ಡೋಸೇಜ್, ಅಡ್ಡ ಪರಿಣಾಮಗಳು, ಪ್ರಯೋಜನಗಳು, ಪರಸ್ಪರ ಕ್ರಿಯೆ ಮತ್ತು ಎಚ್ಚರಿಕೆ", "raw_content": "myUpchar प्लस+ सदस्य बनें और करें पूरे परिवार के स्वास्थ्य खर्च पर भारी बचत,केवल Rs 99 में -\nलॉग इन / साइन अप करें\n10 लोगों ने इस दवा को हाल ही में खरीदा\n30% तक की बचत\nअसली दवा, लाइसेंस्ड फार्मेसी से\n10 लोगों ने इस दवा को हाल ही में खरीदा\nA To Z Gold के प्रकार चुनें\n10 लोगों ने इस दवा को हाल में खरीदा\nपर्चा अपलोड करके आर्डर करें वैध पर्चा कैसा होता है आपके अपलोड किए गए पर्चे\nदवा उपलब्ध नहीं है\nदवा उपलब्ध नहीं है\nदवा उपलब्ध नहीं है\nअपनी हालत में सुधार लाने के लिए मुझे A To Z Gold का उपयोग कितने समय तक करना चाहिए\nऐसा देखने में आया है कि आम तौर से कुछ ही दिनों में सुधार दिखना शुरू हो जाता है किंतु हर किसी की स्थिति में फरक होता है इसलिए A To Z Gold के इस्तेमाल से पहले अपने डॉक्टर से सलाह ज़रूर लें\nA To Z Gold को दिन में कितनी बार लेने की आवश्यकता है\nहमारे उपयोगकर्ता बताते हैं कि A To Z Gold एक दिन में एक या दो बार लेनी चाहिए क्योंकि आपकी मेडिकल स्थिति अलग हो सकती है, इसलिए A To Z Gold का कितना इस्तेमाल आपके लिए उचित है यह डॉक्टर से सलाह करें\nA To Z Gold को खाली पेट लेना चाहिए या भोजन से पहले या भोजन के बाद\nकिंतु हर किसी की मेडिकल स्थिति अलग होती है इसलिए A To Z Gold लेने से पहले डॉक्टर से ज़रूर बात करें\nक्या A To Z Gold को लेना एकदम से रोका जा सकता है या इसे धीरे धीरे लेना रोकना चाहिए\nकुछ दवाइयों को एकदम बंद करने से उल्टा असर पद सकता है A To Z Gold शुरू या बंद करने से पहले डॉक्टर से सलाह ज़रूर करें\nक्या A To Z Gold का उपयोग गर्भवती महिला के लिए ठीक है\nअपनी स्थिति के अनुसार डॉक्टर से परामर्श करें\nक्या A To Z Gold का उपयोग स्तनपान की अवधि के दौरान सुरक्षित है\nअपने डॉक्टर से इसके बारे में सलाह करें\nफुल बॉडी चेकअप करवाएं\nडॉक्टर से सलाह लें\nडॉक्टर लिस्टिंग की शर्तें\nडॉक्टर हमारा ऐप डाउनलोड करें\n© 2018, myUpchar. सर्वाधिकार सुरक्षित\nजाने-माने डॉक्टरों द्वारा लिखे गए लेखों को पढ़ने के लिए myUpchar\nmyUpchar से हर दिन सेहत संबंधी जानकारी प्राप्त करने के लिए, कृपया हमसे जुडें\nनहीं, मुझे स्वस्थ नहीं रहना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/node/1961?page=1", "date_download": "2020-04-07T17:47:34Z", "digest": "sha1:7ZP2RVORXA7UMDXCJUV5IMKQFFFSVFXY", "length": 5548, "nlines": 83, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "श्रीसातेरी | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nगोव्यातील प्रत्येक गावामध्ये एक देवी मंदिर असते. त्या मंदिरातील देवता मुख्य करून ‘श्री सातेरी’ या नावाने सर्वत्र ओळखली जाते. काही गावांतून मात्र तिला भूमिका, भगवती, माउली, वनदेवी या नावांनीही संबोधले जाते. गावाचे रक्षण करणारी जागृत देवता म्हणून तिची पूजा प्रत्येक गावी केली जाते.\nप्रत्येक देवळामध्ये असलेले वारूळ हेच श्रीसातेरीचे प्रतीकात्मक स्वरूप मानले जाते व वारुळांची पूजाअर्चाही नित्यनेमाने करण्यात येते. त्या देवतेचा उत्सव प्रतिवर्षी मोठ्या ���त्साहाने साजरा करण्यात येतो. ज्या ठिकाणी श्रीसातेरीची मूर्ती (कळस) असेल त्या ठिकाणी मूर्तीची (कळसाची) मिरवणूक काढण्यात येते. त्या ग्रामदेवतेची मंदिरे साधीसुधी, निर्मळ व आकर्षक आहेत.\nया स्त्रीस्वरूपी देवतेबरोबर ग्रामदेव म्हणून पुरूष स्वरूपातील वेताळ, रवळनाथ, भूतनाथ, भैरव, काळभैरव ह्यांचीदेखील उपासना काही गावांतून होते.\nशेतकऱ्यांच्या आत्महत्या - एक आढावा\nज्योती पंडित यांचा पाचवारी पसारा\nतबला वादक रुपक पवार\nसंदर्भ: डोंबिवली, वादन, वादक, तबला, तबलावादक\nदलित महिला परिषदेच्या अध्यक्ष - सुलोचना डोंगरे\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.pandharpurlive.com/2020/03/Sinhagad-Pandharpur-Uma-Gaikwad-News.html", "date_download": "2020-04-07T16:11:37Z", "digest": "sha1:ZRGLS7HGDUCMNLUAQ2DJOIWDZ5LCQSNI", "length": 14517, "nlines": 92, "source_domain": "www.pandharpurlive.com", "title": "सिंहगडच्या उमा गायकवाडची राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या अंतीम फेरीसाठी निवड - Pandharpur Live", "raw_content": "\nपंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल\nसिंहगडच्या उमा गायकवाडची राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या अंतीम फेरीसाठी निवड\n○ कोल्हापूर विभागातुन प्रथम: निर्भया पथक स्पर्धेत तृतीय क्रमांक\nकोल्हापूर येथे घेण्यात आलेल्या वक्ता दशसहस्ञेपु या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग विभागात द्वितीय वर्षात अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या कुमारी उमा गायकवाड या विद्यार्थिनीची मुंबई येथे १७ मार्च रोजी होणा-या राज्यस्तरीय अंतीम वक्तृत्व स्पर्धेसाठी निवड झाली आहे.\n\"वक्ता दशसहस्ञेपु\" या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सांगली जिल्ह्यातील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या राज्यस्तरीय अंतिम फेरीसाठी १० स्पर्धक सहभागी झाले होते. या अंतिम फेरीत पंढरपूर सिंहगडच्या उमा गायकवाड हिने प्रथम क्रमांक मिळविला असुन १७ मार्च रोजी मुंबई येथे होणा-या महा अंतिम स्पर्धेसाठी उमा गायकवाड हिची निवड आहे.\n८ मार्च या जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पंढरपूर येथील निर्भया पथक यांच्या वतीने घेण्यात आलेल्या वक��तृत्व स्पर्धेत पंढरपूर सिंहगडच्या उमा गायकवाड हिने तृतीय क्रमांक पटकावला आहे.\nअभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना देखील मराठी भाषेतील वक्तृत्व स्पर्धेत उमा गायकवाड हिने स्वतःकडे असलेल्या कौशल्याचा वापर करून मराठी भाषेतून विविध विषयांवर वक्तृत्व स्पर्धेत यश संपादन केले आहे.\nतिच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे, इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग विभाग प्रमुख प्रा. श्रीनिवास गंजेवार, प्रा. अभिजीत वाडेकर, प्रा. अजिंक्य गायकवाड सह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.\nफोटो ओळी: राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत यश प्राप्त केलेल्या उमा गायकवाड चा सन्मान करताना प्राचार्य डॉ. कैलाश करांडे\nश्री. भगवान गणपतराव वानखेडे (मुख्य संपादक)(सोशल मिडीया महामित्र, महाराष्ट्र शासन)(सोलापूर जिल्हाध्यक्ष- पत्रकार संरक्षण समिती) मोबाईल- 8149624977 Whatsup- 8308838111 .\nसंतापजनक... पोटच्या मुलींवरच प्राचार्य असलेल्या बापाने केला बलात्कार\nपंढरपूर लाईव्ह ऑनलाईन- बापलेकींच्या नात्याला काळीमा फासणारी संतापजनक घटना बीड जिल्ह्यात घडल्याचे समोर आले आहे. प्राचार्य असलेल्या बापा...\nपुणे विभागात आज सायंकाळपर्यंत ८५ पॉझिटिव्ह रूग्ण... स्थलांतरित मजुरांसाठी प्रशासनातर्फे ९७ तर साखर कारखान्यामार्फत ५४२ कॅम्प सुरू -विभागीय आयुक्त डॉ.दिपक म्हैसकर\nपंढरपूर Live - 1) पुणे विभागामध्ये पुणे शहरामध्ये कोरोना सांसर्गिक रुग्णसंख्येमध्ये आज दि. 02/04/2020 ( दुपारी 2.00 वाजेपर्यत सद्यस्थिती...\nधारदार शस्त्राने वार करत भावानेच केला भावाच्या हत्येचा प्रयत्न... पंढरपूर तालुक्यातील खळबळजनक घटना\nपंढरपूर लाईव्ह- पंढरपूर तालुक्यातील विटे येथे भावानेच भावाच्या पोटावर धाारदार शस्त्राने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजन...\nसंचारबंदीचे उल्लंघन करणार्यांवर पंढरपूर तालुका पोलिसांनी उगारला दंडुका... कासेगावात पकडला 31 हजारांचा गुटखा व तंबाखुजन्य पदार्थ...\nतालुक्यातील अनेकांवर विविध गुन्हे दाखल पंढरपूर लाईव्ह- राज्यात संचारबंदी लागू असतानाही या संचारबंदीचे उल्लंघन करणार्या अनेकांवर पं...\nआता शाळांनाही करा पाच दिवसांचा आठवडा- सुप्रिया सुळे\nपंढरपूर लाईव्ह ऑनलाईन- राज्यातील शासकीय कार्यालयासाठी पाच दिवसांचा ���ठवडा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याप्रमाणे शाळांनाही पाच दि...\nमुलांना जीवे मारण्याची धमकी देत विवाहीत महिलेवर वारंवार बलात्कार... पंढरपूर तालुक्यातील निंदणीय घटना\nपंढरपूर लाईव्ह वृत्त- पंढरपूर तालुक्यातील शिरढोण येथील एका पारधी समाजातील महिलेचा पती जेलमध्ये असताना सदर महिलेस, \"तुझ्या मुलांना ...\nखळबळजनक-पंढरपूर तालुक्यातील चळे येथे वीज महावितरणच्या कर्मचा-याला कोयत्याने मारहाण\nPandharpur Live : पंढरपूर तालुक्यातील चळे येथे आकडे टाकुन होणारी वीज चोरी थांबणा-या वीज महावितरणच्या कर्मचा-याला कोयता, काठी व दगडाने ...\nगुरसाळे बंधा-यावर सेल्फी काढताना २ मुलं नदीपात्रात पडली... वाहुन गेलेल्या दोघांचा शोध सुरू\nपंढरपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील भीमा नदीवरील गुरसाळे बंधारा वरून दोन मुले सेल्फी काढण्याच्या नादात चंद्रभागा नदीमध्ये पडून वाहून ...\nपंढरपूर Live- पंढरपूर मंगळवेढा मतदार संघ निकाल अपडेट्स\nपंढरपूर लाईव्ह- पंढरपूर मंगळवेढा विधानसभा निवडणूक मतमोजणी निकाल- तिसऱ्या फेरीअखेर भारतनाना भालके 3160 मतांनी आघाडीवर ४ थी फेरी सुरु ...\nआता शाळांनाही करा पाच दिवसांचा आठवडा- सुप्रिया सुळे\nपंढरपूर लाईव्ह ऑनलाईन- राज्यातील शासकीय कार्यालयासाठी पाच दिवसांचा आठवडा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याप्रमाणे शाळांनाही पाच दि...\nमुलांना जीवे मारण्याची धमकी देत विवाहीत महिलेवर वारंवार बलात्कार... पंढरपूर तालुक्यातील निंदणीय घटना\nपंढरपूर लाईव्ह वृत्त- पंढरपूर तालुक्यातील शिरढोण येथील एका पारधी समाजातील महिलेचा पती जेलमध्ये असताना सदर महिलेस, \"तुझ्या मुलांना ...\nखळबळजनक-पंढरपूर तालुक्यातील चळे येथे वीज महावितरणच्या कर्मचा-याला कोयत्याने मारहाण\nPandharpur Live : पंढरपूर तालुक्यातील चळे येथे आकडे टाकुन होणारी वीज चोरी थांबणा-या वीज महावितरणच्या कर्मचा-याला कोयता, काठी व दगडाने ...\nगुरसाळे बंधा-यावर सेल्फी काढताना २ मुलं नदीपात्रात पडली... वाहुन गेलेल्या दोघांचा शोध सुरू\nपंढरपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील भीमा नदीवरील गुरसाळे बंधारा वरून दोन मुले सेल्फी काढण्याच्या नादात चंद्रभागा नदीमध्ये पडून वाहून ...\nश्री. भगवान गणपतराव वानखेडे (मुख्य संपादक) (सोशल मिडीया महामित्र, महाराष्ट्र शासन) (सोलापूर जिल्हाध्यक्ष- पत्रकार संरक्षण समिती) मोबाईल- 8149624977 Whatsup- 8308838111 श्री.विजयकुमार गायकवाड (उपसंपादक) मोबाईल-7083980165 मुख्य कार्यालय- शिवयोगी मंगल कार्यालय, देशमुख पेट्रोल पंपामागे, लिंक रोड, श्रीक्षेत्र पंढरपूर, जि.सोलापूर (महाराष्ट्र) ४१३३०४ ई-मेल- livepandharpur@gmail.com Site maintain support By Umesh Tonpe Call 8007773888\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://thinkmaharashtra.com/taxonomy/term/222?page=0", "date_download": "2020-04-07T17:04:30Z", "digest": "sha1:TJWCT2CCRTRDGPH7KV43GBFF6IOOUC76", "length": 26143, "nlines": 111, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "कला | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nमहागाव - रांगोळी कलेचे गाव\nकोल्हापूर जिल्ह्याच्या गडहिंग्लज तालुक्यामधील ‘महागाव’ला रंगांच्या उधळणीचा, ‘रांगोळींचा वारसा’ लाभला आहे तोही फार जुना नव्हे, जेमतेम चाळीस वर्षांचा, पण तो मुरला आहे असा, की खूप जुना इतिहास वाटावा तोही फार जुना नव्हे, जेमतेम चाळीस वर्षांचा, पण तो मुरला आहे असा, की खूप जुना इतिहास वाटावा ‘रांगोळी’ ही कला प्रथा म्हणून त्या गावामध्ये जपली जाते. रांगोळी कलेचा पाया महागाव गावामध्ये 1980 साली घातला गेला. व्ही.बी. पाटील, आनंद सुतार, महंमद बागवान या कलावंतांची ती किमया. व्ही.बी. पाटील यांनी गावातील ‘बंड्या’ या व्यक्तीची रांगोळी साकारली, तर सुतार यांनी ‘सरस्वती देवी’ आणि बागवान यांनी ‘लँडस्केप’ ‘रांगोळी’ ही कला प्रथा म्हणून त्या गावामध्ये जपली जाते. रांगोळी कलेचा पाया महागाव गावामध्ये 1980 साली घातला गेला. व्ही.बी. पाटील, आनंद सुतार, महंमद बागवान या कलावंतांची ती किमया. व्ही.बी. पाटील यांनी गावातील ‘बंड्या’ या व्यक्तीची रांगोळी साकारली, तर सुतार यांनी ‘सरस्वती देवी’ आणि बागवान यांनी ‘लँडस्केप’ पण ते त्यात विशेषज्ञ झाले आणि रांगोळी कलेच्या नव्या माध्यमाची महागावाला ओळख झाली. ही गोष्ट फक्त चाळीस वर्षांपूर्वीची - समकालात गोष्ट पण ते त्यात विशेषज्ञ झाले आणि रांगोळी कलेच्या नव्या माध्यमाची महागावाला ओळख झाली. ही गोष्ट फक्त चाळीस वर्षांपूर्वीची - समकालात गोष्ट आता आनंद सुतार हे निवृत्त शिक्षक आहेत. महंमद बागवान यांचा फोटोग्राफीचा स्टुडिओ आहे. व्ही. बी. पाटील हे शिक्षक आहेत.\nगडहिंग्लजला लहान लहान अशा बारा-तेरा गल्ल्या होत्या – कुंभार गल्ली, मराठा गल्ली वगैरे. त्या सर्व गल्ल्या एकत्र होऊन मोठे गाव वसले. त्या गावाला ‘महागाव’ हे नाव पडले. गावाची लोकसंख्या वीस हजारांपर्यंत आहे.\nद.भि. कुलकर्णी – समीक्षेचा सृज���व्यवहार (D.B. Kulkarni Review Creator)\nद.भि. कुलकर्णी हे ज्येष्ठ समीक्षक म्हणून ख्यातनाम होते. त्याचमुळे त्यांची निवड त्र्याऐंशीव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी पुण्यात 2010 साली झाली होती. समीक्षक ही त्यांची पहिली ओळख, तर जाणकार संगीत श्रोता आणि ज्योतिषशास्त्राचा अभ्यासक हे त्यांचे आणखी काही खास पैलू. द.भि. कुलकर्णी हे समाजातील वास्तव स्पष्ट शब्दांत मांडत. ते वाचकांना सांगत असे, की “आजच्या विज्ञानयुगात असून तुम्ही वैज्ञानिक दृष्टी स्वीकारत नाही, तर मनोरंजनाची दृष्टी स्वीकारता. तुम्ही दूरदर्शनवर करमणुकीचा कार्यक्रम पाहत असाल तर त्याचा आनंद घेणे बरोबर आहे, मग ते नृत्य असो, संगीत असो किंवा नाटक, सिनेमा, क्रिकेटची मॅच, काहीही. पण तुम्ही करमणूक म्हणून भूकंप, अवर्षण, अपघात, दहशती हल्ले यांची दृश्येही पाहत असाल तर तुमची संवेदना बोथट झाली आहे, असे मी समजतो. मालिकांमधील प्रेमप्रकरण ज्या भूमिकेमधून पाहायचे त्याच भूमिकेतून मुंबईवरील हल्ल्याची दृश्ये पाहणे ही संवेदनहीनतेची वृत्तीच होय.\nमुजरा शाहिराला – विठ्ठल उमप यांना\nशाहीर विठ्ठल उमप यांना ‘संगीत नाटक अकादमी’चा पुरस्कार मिळाला तेव्हा आमच्या बिरादरीतील माणसाला पुरस्कार मिळाल्यामुळे विशेष आनंद झाला होता, तो अजून आठवतो. ‘संगीत नाटक अकादमी’ म्हणजे लई भारी मोठमोठ्या कलावंतांची मिरासदारी तेथे मोठमोठ्या कलावंतांची मिरासदारी तेथे पुरस्कार लोकसंस्कृतीतील एका पठ्ठ्याला मिळतो म्हणजे काय पुरस्कार लोकसंस्कृतीतील एका पठ्ठ्याला मिळतो म्हणजे काय लोकसंस्कृतीकडे बघण्याचा विद्वानांचा दृष्टिकोन तसा चांगला नसे. त्या मंडळींना शेला-पागोट्यांचा मान देऊन घडीभर कौतुक केले, की झाले काम... त्यांनी प्रस्थापितांचे मोठेपण मान्य करावे म्हणून त्यांचे घडीभर कौतुक करायचे हाच शिरस्ता. म्हणूनच, परिस्थितीशी झगडून, रक्ताचे पाणी करून, लोकांमध्ये मिसळून, तळागाळातील समाजाच्या व्यथा मांडणाऱ्या उमप यांच्यासारख्या लोककलाकाराचे कौतुक राष्ट्रीय पातळीवर व्हावे, यापेक्षा आनंद कोणता\nतांबूल संस्कृती : पानविडा आणि सौंदर्य (Tambul Culture Panvida and Beauty)\nतांबूल अर्पण करण्याचा विधी भारतामध्ये देवांपासून पितरांपर्यंत, पूजेपासून श्राद्धापर्यंत आहे. ‘पान’ हे पृथ्वीवर सांडलेल्या अमृतातून निर्माण झालेल्या नागव��लीचे आहे असे मानले जाते. आयुर्वेदाच्या चरक, सुश्रुत, वराहमिहीर, वात्स्यायन अशा अनेकांच्या ग्रंथांमध्ये तांबूलसेवनाबद्दल लिहिले गेले आहे. विड्यात नागवेलीची पाने, चुना, सुपारी, कात, वेलची, लवंग, जायफळ, कपूर, कस्तुरी, कंकोळ, केशर, चांदीचा किंवा सोन्याचा वर्ख इत्यादी गोष्टी वापरल्या जात असत. या तेरा पदार्थांच्या एकत्रिकरणामुळे विड्याला ‘त्रयोदशगुणी’ असे म्हणतात. त्यातील काही पदार्थ हे कामेच्छा वाढवतात. त्यामुळे ब्रह्मचारी, संन्यासी, विधवा स्त्री, व्रतस्थ यांनी तांबूल ग्रहण करणे निषिद्ध मानले जात असे. विड्यामध्ये तंबाखू शिरल्यावर मात्र एक विचित्र सांस्कृतिक भेसळ निर्माण झाली. ती गोष्ट नक्की कधी घडली याबद्दल स्पष्टता नाही. तंबाखू आणि आधुनिक नशाबाज पानमसाले यांनी मूळ ‘त्रयोदशगुणी’ विड्याला बदनाम केले आहे. त्यामुळे विडा खाणे हे रंगेलपणाचे लक्षण ठरले.\n‘उत्सव कलाम’ - निबंधस्पर्धा\nशैलेश दिनकर पाटील 26/12/2019\nमाजी राष्ट्रपती ए. पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती 15 ऑक्टोबर या दिवशी असते. त्या दिवशी शाळांमध्ये ‘वाचन प्रेरणा दिन’ साजरा केला जातो. आम्ही सात मित्रमैत्रिणी मिळून ‘बाराखडी’ नामक एक समूह कलाम यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने सुरू केला आहे. मी, ज्योती जगताप, उज्ज्वला पवार, विकास ठाकरे, परमेश्वर घोडके, धनश्री मराठे, संकेत गावडे असे सातजण समुहात आहोत. ज्योतीने कल्पना सुचवली, की कलाम यांची जयंती आहे. त्यांचा ‘इस्रो’शी संबंध आला आहे, ते शास्त्रज्ञ होते. त्यांनी महत्त्वाचे शोधही लावले आहेत. ‘इस्रो’च्या ‘चांद्रयान-2’ या मोहिमेची गाथाही गावोगावी पोचली आहे. त्या साऱ्या आठवणींना उजाळा म्हणून निबंध स्पर्धा घ्यावी. स्पर्धा घ्यावी हे आम्ही ‘बाराखडी’ गटाला पटलेच, पण वर्ष ‘उत्सव कलाम 2019-20’ म्हणून साजरे करावे असेही ठरले. आम्ही तलासरी तालुक्यातील निवडक जिल्हा परिषद शाळांना भेटी दिल्या. त्यांना स्पर्धेविषयी माहिती सांगितली. स्पर्धा माध्यमिक म्हणजेच इयत्ता आठवी ते दहावीपर्यंत विद्यार्थ्यांची घेतली.\nडॉ. एपीजे अब्दुल कलाम\nपत्त्यांचा खेळ - मनोरंजक सफर (Card Game - Fun ride)\nपत्त्यांचा खेळ जागा, वेळ, वय किंवा आर्थिक स्तर असे कसलेही बंधन नसलेला विश्वव्यापी खेळ आहे. तो आजोबा आणि नातू यांच्या निरागस ‘भिकार-सावकार’ खेळापासून ते थेट लाखो रुपयांची हारजीत करणाऱ्या जुगारापर्यंत फिरतो. ‘पत्त्यांचा बंगला’ सतत कोसळत असूनही पुन्हा पुन्हा बांधण्याचा प्रयत्न अनेकांनी लहानपणी केलेला असतो. पत्त्यांच्या खेळाने मराठी साहित्याला अनेक नवीन शब्द दिले. जीवनात येणारी परिस्थिती आणि हातात येणारे पत्ते हे आपल्या इच्छेनुसार येत नसल्यामुळे, पत्त्यांची उपमा आध्यात्मिक पातळीवरही पोचते. अनेकांनी पत्त्यांच्या आधाराने सांगितले जाणारे भविष्यही जाणून घेतले असेल.\n‘नॉ लिंग’ : रेवदंडा गावाजवळ सापडले दुर्मीळ भाषेचे धन\nकोरलई हे रायगड जिल्ह्यातील रेवदंड्याच्या खाडीच्या पलीकडे असणारे छोटेसे गाव. ते अलिबागपासून बावीस किलोमीटरवर आहे. ते रेवदंड्याच्या खाडीत घुसलेल्या भूभागावर वसलेले आहे. कोकण किनारपट्टीवर वसलेल्या कोठल्याही छोट्या गावासारख्याच खाणाखुणा अंगावर वागवणारे. शेती आणि मासेमारी हा तेथील मुख्य व्यवसाय. पण तेथील एक गोष्ट विशेष आहे - आणि ती एकमेवाद्वितीय आहे ती म्हणजे तेथे बोलली जाणारी भाषा. ती भाषा त्या गावाव्यतिरिक्त जगात इतरत्र कोठेही बोलली जात नाही.\nतेर हे उस्मानाबाद जिल्ह्यातील एक पुरातत्त्वीय स्थळ आहे. ते ठिकाण उस्मानाबादपासून ईशान्येला अठरा किलोमीटर अंतरावर असून तेरणा नदीच्या दक्षिण काठावर वसलेले आहे. त्या नगराला प्राचीन काळी ‘तगर’ या नावाने ओळखले जात होते. तेर हे महत्त्वाचे व्यापारी केंद्र म्हणून सातवाहन काळापासून ख्यातकीर्त होते. भारतातील मोठ्या बाजारपेठांमध्ये इसवी सनपूर्व दुसऱ्या शतकापासून त्या शहराचा समावेश होता- ती प्रसिद्धी चालुक्यांच्या आणि राष्ट्रकुटांच्या काळातही कायम होती. ग्रीक प्रवाशाने ‘पेरीप्लस ऑफ द एरिथ्रीयन सी’ या नावाचा ग्रंथ इसवी सन 50 ते 130 या काळात लिहिला. त्या ग्रंथामध्ये तेरचा उल्लेख तगर असा आलेला आहे. तो ग्रीक प्रवासी म्हणतो - “दक्षिणापथ या प्रदेशातील व्यापारी स्थळांमध्ये दोन स्थळांना महत्त्व आहे. त्यांतील पहिले बॅरिगाझा (गुजरातमधील भरूच – भडोच). त्यापासून दक्षिणेस वीस दिवसांच्या प्रवासाने गाठता येणारे पैठण आणि दुसरे म्हणजे तगर. तगर हे फार मोठे शहर असून तेथे पैठणहून पूर्वेस दहा दिवस प्रवास केल्यानंतर पोचता येते.\nपैठणहून बॅरिगाझा येथे माळरानातून मार्ग काढत दगड आणला जातो. त्याउलट, तगर येथून साधे कापड, विविध प्रकारची मलमल आणि गोणपाट बॅरिगाझा येथे पाठवले जाते. त्याचप्रमाणे, समुद्रकिनारपट्टीच्या प्रदेशातून तगरला येणारा निरनिराळा मालही तगरहून बॅरिगाझा येथे पाठवला जातो.”\nमराठी पंडिती (आख्यानपर कविता) (Marathi Pandit Poet)\nमराठी काव्य मध्ययुगात पंडिती अंगाने प्रकट झाले. ते अभ्यासून कविता लिहीत. त्यात काव्याचा उत्स्फूर्त आविष्कार नसे. पंडित कवींनी रामायण, महाभारत, भागवत पुराणे, रघुवंश, कुमारसंभव, हनुमन्नाटक(प्रभु रामचंद्र यांच्या जीवनावर आधारित ग्रंथ), शकुंतला यांसारख्या संस्कृत काव्यातील विषयांना त्यांच्या काव्यलेखनाचे विषय म्हणून निवडले. मुक्तेश्वर, वामनपंडित, रघुनाथ पंडित, सामराज, श्रीधर, नागेश, विठ्ठल, मोरोपंत या कवींना पंडितकवी म्हणूनच ओळखले जाते. त्यांच्या रचना मुख्यत: संस्कृत काव्याच्या वळणावर, विविध गणवृत्तांवर आधारित लिहिलेल्या आख्यानपर होत्या.\nमध्ययुगीन मराठी वाङ्मयात पंडिती काव्याचे दालन समृद्ध आहे. पंडिती काव्याचा कालखंड यादवकाळ, शिवकाळ आणि पेशवेकाळ असा आहे. त्या काळातील पंडित विद्वानांनी विद्वान वाचकांना समोर ठेवून जी काव्यनिर्मिती केली त्या रचनेला पंडिती काव्य ही संकल्पना वापरली जाते.\nमुरुडकर झेंडेवाले: पुण्याची सांस्कृतिक खूण\nपुण्याची व्यापारी गल्ली म्हणून पासोड्या विठोबा ते मारूतीचे मंदिर हा भाग प्रसिद्ध आहे. त्या गल्लीला लक्ष्मी रोडशी जोडणार्याल चौकाला मोती चौक असे नाव आहे. त्या गल्लीत पूर्वी पासोड्यांचा बाजार भरत असे. आता त्या गल्लीत इलेक्ट्रिकच्या वस्तूंची ठोक बाजारपेठ आहे. तेथेच, मुरुडकर यांचे दुकान 1940 सालापासून आहे. पासोड्या विठोबाच्या समोर त्यांच्या दुकानाची ‘मुरुडकर झेंडेवाले - कल्पकतेचे माहेरघर’ अशी आकर्षक पाटी ग्राहकांचे लक्ष वेधून घेते. तसेच, बाहेर ठेवलेल्या आकर्षक वस्तूंमुळे ग्राहकाच्या मनात कुतूहल जागे करते.\nमुरुडकर यांनी पगड्या बनवण्याचा व्यवसाय चार पिढ्यांपासून जपला-जोपासला आहे. त्यांनी पगडी लोप पावण्याच्या उंबरठ्यावर असताना तिचे सांस्कृतिक वैशिष्ट्य जपले व तिला परंपरेचा मान मिळवून दिला त्या दुकानाचे विद्यमान चालक आणि मालक आहेत गिरीश मुरुडकर. गिरीश यांच्या पणजोबांनी त्या गल्लीत छोटेसे दुकान सुरू केले. त्यांच्या वडिलांनी ते नावारूपाला आणले. त्यांचे पणजोबा शंकरराव हे लोकमान्य टिळक यांचे सहकारी होते. त्या��चे चिरंजीव रघुनाथ शंकर मुरुडकर, पद्माकर रघुनाथ मुरुडकर आणि आता गिरीश मुरुडकर अशी ती परंपरा आहे.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.mahanayakonline.com/2019/05/02/samajwadi-party-leader-jaya-bachchan-indirectly-criticized-narendra-modi/", "date_download": "2020-04-07T16:42:43Z", "digest": "sha1:UIHOCBJ3G5VWID6NPZMFDUGXCMRKB57G", "length": 25651, "nlines": 367, "source_domain": "www.mahanayakonline.com", "title": "जो रखवाला आहे, तोच गडबड करतोय , समाजवादी पार्टीच्या नेत्या जया बच्चन अप्रत्यक्षपणे नरेंद्र मोदींवर टीका", "raw_content": "\nडावी आघाडी आणि इतर\nजो रखवाला आहे, तोच गडबड करतोय , समाजवादी पार्टीच्या नेत्या जया बच्चन अप्रत्यक्षपणे नरेंद्र मोदींवर टीका\nजो रखवाला आहे, तोच गडबड करतोय , समाजवादी पार्टीच्या नेत्या जया बच्चन अप्रत्यक्षपणे नरेंद्र मोदींवर टीका\nजो रखवाला आहे, तोच गडबड करतोय, अशा शब्दांत समाजवादी पार्टीच्या नेत्या जया बच्चन यांनी लखनऊमधील प्रचारसभेत नाव न घेता अप्रत्यक्षपणे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर तोफ डागली आहे. समाजवादी पक्षाकडून निवडणूक लढवणाऱ्या पूनम सिन्हा यांच्या प्रचारसभेला जया बच्चन आल्या होत्या. यावेळी त्यांनी नरेंद्र मोदींच्या भूमिकांवर टीका केली.\n‘जो रखवाला आहे त्याची जबाबदारी खूपच महत्त्वाची आणि गरजेची असते. पण सध्याच्या सुरक्षारक्षकाची भूमिका काळजीत टाकणारी आहे,’ असं त्या म्हणाल्या. यावेळी बोलताना जया बच्चन यांनी पूनम सिन्हा यांना निवडून देण्यासाठी आवाहन केलं. समाजवादी पक्ष सर्वांना सामावून घेत आला आहे. तसेच सर्वांचे रक्षण करणे हाच आमचा ध्यास असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलं.\nPrevious आम्ही या निवडणुकीकडे एक युद्ध म्हणून पहातो , भाजपाला फायदा करून देण्यापेक्षा मरण पत्करेन : प्रियंका गांधी\nNext मोदी, शाह यांच्याविरोधातील तक्रारींबाबत सोमवारपर्यंत निर्णय घेण्याचे सुप्रीम कोर्टाचे निवडणूक आयोगाला आदेश\n#CoronaVirusUpdate : राज्यांनी मागणी केल्यामुळे वाढू शकतो लॉकडाऊनचा कालावधी , केंद्राचे संकेत\n#CoronaVirusEffect : देशातील मजुरांच्या खात्यावर केंद्र सरकार पाठवणार “हि ” रक्कम….\n#CoronaVirusUpdate : पुण्यात तीन रुग्णांचा मृत्यू , महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा ८९१ वर, औरंगाबादेत तीन नवीन रुग्ण….\n#CoronaVirusUpdate : द���वसभरात आढळले ६९३ नवे रुग्ण , तर ३० जणांचा मृत्यू\n#CoronaVirusEffect : विरोधी पक्षांच्या नेत्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सचे निमंत्रण नसल्याने खा . ओवैसी यांनी अशी डागली तोफ \n#CoronaVirusUpdate : मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत , खासदारांबरोबरच राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान यांच्याही पगारात कपात करण्याचा निर्णय…\n#CoronaVirusUpdate : राज्यांनी मागणी केल्यामुळे वाढू शकतो लॉकडाऊनचा कालावधी , केंद्राचे संकेत\n#CoronaVirusUpdate : स्वतःहून उपचारासाठी या अन्यथा गुन्हे दाखल होतील , मुंबईच्या लॉकडाऊनबद्दल मुख्यमंत्री निर्णय घेतील : प्रवीण परदेशी\n#CoronaVirusEffect : देशातील मजुरांच्या खात्यावर केंद्र सरकार पाठवणार “हि ” रक्कम….\nAurangabad News Update : घाटीतून कैद्याचा पळून जाण्याचा प्रयत्न\n#CoronaVirusUpdate : पुण्यात तीन रुग्णांचा मृत्यू , महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा ८९१ वर, औरंगाबादेत तीन नवीन रुग्ण….\nBalu Patel on एक्झिट पोल्सचा शेअर मार्केटवर धमाका : सेन्सेक्स १३०० अंकांनी उसळला\nBalu Patel on बुलढाण्यात टँकर आणि व्हॅन भीषण अपघातात दोन चिमूल्यांसह १३ जणांचा मृत्यू, दोन जण जखमी\nBalu Patel on Good News : अखेर मान्सून अंदमानात दाखल, यंदा सरासरीपेक्षा जास्त मान्सून , शेतकऱ्यांना यंदाच्या मौसमात मिळू शकतो दिलासा\nkirti Gade on गोडसे देशभक्त : मतांसाठी प्रयत्न करणाऱ्या नेत्यांना जबाबदारीची जाणीव नाही : अर्जुन कपूर\nMahanayak News Updates on भारतीय हद्दीत कराचीमार्गे आलेले ‘ते’ विमान पाकचे नव्हे जाॅर्जीयाचे…\nडावी आघाडी आणि इतर\n#CoronaVirusUpdate : राज्यांनी मागणी केल्यामुळे वाढू शकतो लॉकडाऊनचा कालावधी , केंद्राचे संकेत\n#CoronaVirusUpdate : स्वतःहून उपचारासाठी या अन्यथा गुन्हे दाखल होतील , मुंबईच्या लॉकडाऊनबद्दल मुख्यमंत्री निर्णय घेतील : प्रवीण परदेशी\n#CoronaVirusEffect : देशातील मजुरांच्या खात्यावर केंद्र सरकार पाठवणार “हि ” रक्कम….\nAurangabad News Update : घाटीतून कैद्याचा पळून जाण्याचा प्रयत्न\n#CoronaVirusUpdate : पुण्यात तीन रुग्णांचा मृत्यू , महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा ८९१ वर, औरंगाबादेत तीन नवीन रुग्ण….\nAurangabad Crime : पाण्याच्या टँकरने बालकाला चिरडले, सिल्लेखान्यात सकाळी घडली घटना\n#CoronaVirusUpdate : जालना शहरातील ६५ वर्षीय महिला कोरोनाबाधित\n#CoronaVirusUpdate : दिलासादायक : १७ हजारांपैकी १५ हजार नमुने निगेटिव्ह , राज्यातील रुग्णांची संख्या ८६८ : राजेश टोपे\n#CoronaVirusUpdate : दिवसभरात आढळले ६९३ नवे रुग्ण , तर ३० ज���ांचा मृत्यू\n#CoronaVirusEffect : दुनिया : मुलाची झोप होत नव्हती म्हणून त्याने थेट शेजारच्या पाच जणांना ठोकले ….\nPrakash Ambedkar : ” एक बार जो कमिटमेंट कर दि, तो फिर वो अपने आप कि भी नही सूनते \nना ना करते प्यार तुम्हीसे कर बैठे …\nसीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर , उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण पाच टक्क्यांनी वाढले\nLoksabha 2019 : गेल्या पाच वर्षातील मोदींचे ” विश्व भ्रमण “आणि खर्च किती झाला भूतान ते दक्षिण कोरिया\nWorlds Happiest Countries Report : देश रसातळाला जातोय आणि सत्ताधारी “चौकिदार- चौकिदार” खेळताहेत \nAurangabad : औरंगाबादसह “एमआयएम”ला हव्यात दोन जागा : आ. इम्तियाज जलील\nAbout Mahanayak : महानायक ऑनलाईन आणि आपण …\nNews Updates : गल्ली ते दिल्ली : एक नजर : महत्वाच्या बातम्या #Top 21 News\nSharad Pawar : आमची भूमिका संघविरोधीच, प्रकाश आंबेडकरांना पवारांचे आमंत्रण\nलोकसभा २०१९ : प्रकाश आंबेडकरांनी विषय संपवला, स्वतंत्र लढणार\n#CoronaVirusUpdate : राज्यांनी मागणी केल्यामुळे वाढू शकतो लॉकडाऊनचा कालावधी , केंद्राचे संकेत\n#CoronaVirusUpdate : स्वतःहून उपचारासाठी या अन्यथा गुन्हे दाखल होतील , मुंबईच्या लॉकडाऊनबद्दल मुख्यमंत्री निर्णय घेतील : प्रवीण परदेशी\n#CoronaVirusEffect : देशातील मजुरांच्या खात्यावर केंद्र सरकार पाठवणार “हि ” रक्कम….\nAurangabad News Update : घाटीतून कैद्याचा पळून जाण्याचा प्रयत्न\n#CoronaVirusUpdate : पुण्यात तीन रुग्णांचा मृत्यू , महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा ८९१ वर, औरंगाबादेत तीन नवीन रुग्ण….\nAurangabad Crime : पाण्याच्या टँकरने बालकाला चिरडले, सिल्लेखान्यात सकाळी घडली घटना\n#CoronaVirusUpdate : जालना शहरातील ६५ वर्षीय महिला कोरोनाबाधित\n#CoronaVirusUpdate : दिलासादायक : १७ हजारांपैकी १५ हजार नमुने निगेटिव्ह , राज्यातील रुग्णांची संख्या ८६८ : राजेश टोपे\n#CoronaVirusUpdate : दिवसभरात आढळले ६९३ नवे रुग्ण , तर ३० जणांचा मृत्यू\n#CoronaVirusEffect : दुनिया : मुलाची झोप होत नव्हती म्हणून त्याने थेट शेजारच्या पाच जणांना ठोकले ….\nInformation On Demand Subscription अभिव्यक्ती अर्थकारण आपलं सरकार आरोग्य उद्योग-व्यापार काँग्रेस-राष्ट्रवादी किन्नर विश्व कृषी उद्योग कॉलेज कट्टा क्रीडा खानदेश गल्ली ते दिल्ली गीत -संगीत गुन्हेगारी घात -अपघात डावी आघाडी आणि इतर तंत्रज्ञान तरुणाई दुनिया न्यायालय पुणे भाजप -शिवसेना भारत मनोरंजन मराठवाडा महाप्रहार महाराष्ट्र महिला विश्व मुंबई राजकारण रोजगार वंचित बहुजन आघाडी विचित्र विश्व विदर्भ ���िविधा शासकीय बातम्या शिक्षण संपादकीय साहित्य- कला -संस्कृती सिनेमा -नाटक सोशल मिडिया स्तंभलेख स्पर्धा परीक्षा\n#CoronaVirusUpdate : राज्यांनी मागणी केल्यामुळे वाढू शकतो लॉकडाऊनचा कालावधी , केंद्राचे संकेत\n#CoronaVirusUpdate : स्वतःहून उपचारासाठी या अन्यथा गुन्हे दाखल होतील , मुंबईच्या लॉकडाऊनबद्दल मुख्यमंत्री निर्णय घेतील : प्रवीण परदेशी\n#CoronaVirusEffect : देशातील मजुरांच्या खात्यावर केंद्र सरकार पाठवणार “हि ” रक्कम….\nAurangabad News Update : घाटीतून कैद्याचा पळून जाण्याचा प्रयत्न\n#CoronaVirusUpdate : पुण्यात तीन रुग्णांचा मृत्यू , महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा ८९१ वर, औरंगाबादेत तीन नवीन रुग्ण….\nAurangabad Crime : पाण्याच्या टँकरने बालकाला चिरडले, सिल्लेखान्यात सकाळी घडली घटना\n#CoronaVirusUpdate : राज्यांनी मागणी केल्यामुळे वाढू शकतो लॉकडाऊनचा कालावधी , केंद्राचे संकेत April 7, 2020\n#CoronaVirusUpdate : स्वतःहून उपचारासाठी या अन्यथा गुन्हे दाखल होतील , मुंबईच्या लॉकडाऊनबद्दल मुख्यमंत्री निर्णय घेतील : प्रवीण परदेशी April 7, 2020\n#CoronaVirusEffect : देशातील मजुरांच्या खात्यावर केंद्र सरकार पाठवणार “हि ” रक्कम…. April 7, 2020\nAurangabad News Update : घाटीतून कैद्याचा पळून जाण्याचा प्रयत्न April 7, 2020\n#CoronaVirusUpdate : पुण्यात तीन रुग्णांचा मृत्यू , महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा ८९१ वर, औरंगाबादेत तीन नवीन रुग्ण…. April 7, 2020\nInformation On Demand Subscription अभिव्यक्ती अर्थकारण आपलं सरकार आरोग्य उद्योग-व्यापार काँग्रेस-राष्ट्रवादी किन्नर विश्व कृषी उद्योग कॉलेज कट्टा क्रीडा खानदेश गल्ली ते दिल्ली गीत -संगीत गुन्हेगारी घात -अपघात डावी आघाडी आणि इतर तंत्रज्ञान तरुणाई दुनिया न्यायालय पुणे भाजप -शिवसेना भारत मनोरंजन मराठवाडा महाप्रहार महाराष्ट्र महिला विश्व मुंबई राजकारण रोजगार वंचित बहुजन आघाडी विचित्र विश्व विदर्भ विविधा शासकीय बातम्या शिक्षण संपादकीय साहित्य- कला -संस्कृती सिनेमा -नाटक सोशल मिडिया स्तंभलेख स्पर्धा परीक्षा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://bahuvidh.com/punashcha/12339?replytocom=3375", "date_download": "2020-04-07T17:34:01Z", "digest": "sha1:FBIPG5OBRCSPM6LU7VGZBPQRCG3KGDJP", "length": 10940, "nlines": 153, "source_domain": "bahuvidh.com", "title": "लोकमान्यांचे अखेरचे क्षण… - बहुविध.कॉम", "raw_content": "विद्यमान सभासद कृपया लॉगिन करा\nप्रस्तुत लेखाचे लेखक पुंडलिकजी कातगडे हे गंगाधरराव देशपांडे यांचे शिष्य. गंगाधरराव हे लोकमान्य टिळकांचे उजवे हात, पुढे गांधीजींकडेही त्यांना तेवढेच महत्वाचे स्थान प्राप्त झाले होते. लोकमान्य आजारी असताना शेवटच्या काळात अर्थातच गंगाधरराव सतत त्यांच्या आसपास होते आणि त्यामुळेच पुंडलिकजीही तिथे असायचे. लोकमान्यांचा आजार बळावल्याचे कळल्यापासून तर त्यांचा मृत्यू होईपर्यंतच्या काळातील सर्व घडामोडी कातगडे यांनी त्यामुळेच अत्यंत जवळून पाहिल्या. आपल्या आत्मचरित्रात त्यांनी याविषयी सविस्तर लिहिले आहे. त्यातला काही भाग ‘वाङ्मय-शोभा’या मासिकात प्रसिद्ध झाला होता. त्यात त्यांनी टिळकांच्या निधनाआधीचे काही तास आणि नंतरचे काही तास याचे जे विलक्षण प्रभावी वर्णन केले आहे ते वाचताना आपण प्रत्यक्ष तिथे वावरतो आहोत, असे वाटू लागते. १ ऑगस्ट रोजी, म्हणजे दोनच दिवसांपूर्वी टिळकांच्या मृत्यूशताब्दी वर्षाला प्रारंभ झाला आहे, त्या निमित्ताने हा प्रचितीपूर्ण लेख देत आहोत. कातगडे हे मूळचे बेळगावचे. पुढे त्यांनी संयुक्त महाराष्ट्र लढ्यातही महत्वाचीभूमिका बजावली. त्यांनी केलेले आणखी एक अत्यंत महत्वाचे काम म्हणजे, कानडी-मराठी शब्दकोष.\nहा लेख पूर्ण वाचायचाय सोपं आहे. एकतर ‘पुनश्च’ नियतकालीकाचे सशुल्क सभासदत्व घ्या.\nतुमचे सोशल अकाऊंट कनेक्ट करून आजच्या दिवसापुरते बहुविध डॉट कॉम चे सभासद व्हा.\nफ्रीमियम चे सभासदत्व मात्र एका दिवसात संपत असल्याने त्याआधी पैसे भरून वार्षिक सभासदत्व घेणे आवश्यक आहे. काही अडचण आली तर ९८३३८४८८४९ या क्रमांकावर संपर्क साधा.\nविद्यमान सभासद जर काही कारणाने logout झाले असतील तर ते देखील हा पर्याय वापरून लॉगीन करू शकतात.\nडोळे भरून आले…. निःशब्द\nविलक्षण प्रभावी वर्णन.. पूर्ण चित्र डाेळ्यासमाेर उभे राहिले\nमन भरून आले. लोकमान्य शब्दाचा खरा अर्थ कळला.\nPrevious Postमी ‘कैद केलेले कळप’ ही कादंबरी का लिहिली\nNext Postमराठी भाषा- तंत्र आणि मंत्र- भाग २३\nसभ्यसंमत न समजला जाणाऱ्या किंवा वर्जित [ Taboo] असणाऱ्या एका …\n‘पाटोदा गावाला भेट’ एक समृद्ध अनुभव\nकष्टाची भाजी-भाकरी” असं नाव दिलेल्या एका काचेच्या खोलीत पाटोद्याला मिळालेले …\nहसण्यावारी – भाग ६\nनवरा-बायकोचा संसार सुखाने चालण्यासाठी त्यातल्या एकाची पंचाईत होणं अगदी …\nहसण्यावारी – भाग ५\nबुध्दीबळाच्या पटाच्या डिझाईनचा पेहराव केलेल्या या तरूणाकडे आधी आपलं लक्ष …\nव्यक्त होणे-एक गरज – राधिका वेलणकर -नातू\nहा लेख वाचण्यासाठी आपल्याला ‘अंतरंग’ नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. ‘अंतरंग’ …\nचित्रकार बहुदा वसंत सरवटे आहेत. जाणकारांनी पुष्टी करावी. अंक- ललित, …\nहे खरंय की, या युद्धात शेवटी तुमचीच जीत होते. आमची …\nशब्दांच्या पाऊलखुणा – खलबत आणि खलबत्ता (भाग सात)\n'खल' हा शब्द संस्कृतमध्येही असला तरी तो मूळ द्राविडी आहे …\n'सिनेमा पाहिलेला माणूस' या अशोक राणे यांच्या नुकत्याच प्रसिध्द झालेल्या …\nकरोनाचे दिवस, करोनाच्या रात्री\nआता या एकांतातला धुंदपणा नशा उतरावी तसा पार उतरुन गेला …\n‘पाटोदा गावाला भेट’ एक समृद्ध अनुभव\nहसण्यावारी – भाग ६\nहसण्यावारी – भाग ५\nव्यक्त होणे-एक गरज – राधिका वेलणकर -नातू\nशब्दांच्या पाऊलखुणा – खलबत आणि खलबत्ता (भाग सात)\nकरोनाचे दिवस, करोनाच्या रात्री\n✍️‘वयम्’ कथा स्पर्धा- सर्वांसाठी\nपाठारे प्रभूंचा देदीप्यमान इतिहास : हसतखेळत टाकलेला एक दृष्टिक्षेप\nहसण्यावारी – भाग ४\nहसण्यावारी – भाग ३\nहसण्यावारी – भाग २\nहसण्यावारी – भाग १\nमोबाईलवेड :बालकांचे की पालकांचे \nमाझा ‘लोकल’ गाडीचा अनुभव( ऑडीओसह)\nफेसबुक पेज लाईक/फॉलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.chawadi.com/the-composition-of-indian-food-processing-industry/", "date_download": "2020-04-07T17:39:08Z", "digest": "sha1:DCPA5IJAIHX3LT5YEPYV566S4U3F3PFZ", "length": 22388, "nlines": 109, "source_domain": "www.chawadi.com", "title": "भारतीय अन्नप्रक्रिया उद्योगांची रचना - Chawadi", "raw_content": "\nभारतीय अन्नप्रक्रिया उद्योगांची रचना\nभारतीय अन्नप्रक्रिया उद्योगांची रचना\nभारतीय अन्नप्रक्रिया उद्योगांची रचना\nअन्नप्रक्रिया क्षेत्र हे अनेक लहान लहान उद्योगांमध्ये विभागले गेले आहे. त्यामध्ये खालील उपविभागांचा समावेश होतो. फळे आणि भाजीपाला, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, मद्य, मांस, आणि कुक्कुटपालन, मत्स्योत्पादन, धान्य प्रक्रिया, पॅक केलेले अन्न पदार्थ आणि पेय इत्यादी या उद्योगामध्ये असलेले व्यापारी हे उत्पादन आणि उलाढाल याबाबतीत लहान आहेत. आणि ते मोठ्या प्रमाणात असंघटित आहेत. आकारमानाचा विचार केला तर हे क्षेत्र ७ टक्क्यांहून अधिक आहे आणि किंमतीच्या मानाने ५० टक्क्यांएवढे आह\nअन्न प्रक्रिया उद्योगात दडलेली भारताची क्षमता\nअन्न उत्पादनात भारताचा जगात चीननंतर दुसारा क्रमांक लागतो. तसेच अन्न आणि कृषी क्षेत्रातील त्याची क्षमता खूप मोठी आहे. एक���न अदांजित अन्न बाजारपेठेच्या ९१.७ अब्ज अमेरिकन डॉलर पैकी अन्नप्रक्रिया क्षेत्राचा वाटा २९.४ अब्ज अमेरिकन डॉलर इतका आहे. भारतीय उद्योगक्षेत्रामध्ये अन्नप्रक्रिया उद्योग हा एक मोठा उद्योग म्हणून गणला जातो. उत्पादन, वापर, निर्यात आणि संभाव्य वाढीच्या बाबतीत त्याचा सध्या १५ वा क्रमांक लागतो.\nभारतीय उद्योग महासंघाटने असा अंदाज व्यक्त केले आहे की, अन्नप्रक्रिया क्षेत्रामध्ये ३३ अब्ज अमेरिकन डॉलर इतकी गुंतवणूकी येत्या १० वर्षात होऊ शकते आणि त्यामुळे ९० लाख मनुष्य दिवस रोजगार उपलब्ध होऊ शकतो. अन्नप्रक्रिया युनिट स्थापन करण्यासाठी आणि त्याचे आधुनिकीकरण करण्यासाठी, तसेच पायाभूत सुविधा निर्माण करणे संशोधन आणि विकासकामांना पाठिंबा देणे, मनुष्यबळ विकास व कामासाठी शासनाने अनेक योजना तयार केल्या आहेत आणि याचबरोबर अन्न प्रक्रिया उद्योगाच्या वाढीसाठी इतर अनेक प्रोत्सहानपर उपाययोजना राबविल्या आहेत.\nहा उद्योग आकराने जरी मोठा असली तर वकासाच्या बाबतीत अजून तसा प्राथमिक अवस्थेत आहे. आपल्या देशाच्या एकून कृषी आणि अन्न उत्पादनाच्या फक्त दोन टक्के उत्पादनलावर प्रक्रिया केली जाते. सर्वात जास्त अन्नप्रक्रिया केला जाणारा विभाग म्हणजे डेअरी विभाग, तेथे एकून उत्पादनाच्या ३७ टक्के भाग प्रक्रिया केला जाते. यापैकी केवळ १५ टक्के प्रक्रिया संघटीत उद्योगामार्फत केली जाते.\nभारतीय अन्नप्रक्रिया क्षेत्रात फळे आणि भाजीपाला, मांस व कुक्कुट उत्पादने, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, अल्कोहोलीक पेये, मत्स्योत्पादन, धान्य प्रक्रिया आणि इतर नित्योपयोगी उत्पादने उदाहरणार्थ मिठाई, चॉकलेटस्, कोक उत्पादने, सोयाबीन उत्पादने, मिनरल वॉटर, उच्च प्रथिनयुक्त अन्न पदार्थ इ.चा समावेश होतो.\nशीतपेये बाटली बंद करणे, मिठाई उत्पादने, मत्स्यउद्योग, समुद्र उत्पादने, धान्य आणि त्यावर आधारित उत्पादने मांस व कुक्कुट प्रक्रिया, अल्कोहोलिक पेये, दुग्धप्रक्रिया, टोमॅटो उत्पादने, फास्ट फुउ खाण्यास तयार अशी न्याहारीसाठी कडधान्य, अन्नप्रक्रिया, अन्नाचे विविध पदार्थ आणि स्वाद इत्यादी उपविभाग हे खूप आशादायक असे आहेत.\nपरदेशातील फास्ट फूड ब्रॅन्डस् भारतामध्ये प्रवेश करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. नुकतेच इंग्लंडचे डिक्झी चिकन आणि पिझ्झा ऑऊटलेट, पापा जॉन या ब्रॅण्डने आपल्या बाजारपेठेत प्रवेश केला आहे. सिनाबोन आणि बार्नी हे यावर्षी पहिले स्टोअर सुर करीत आहेत. इतर अनेक कंपन्या उदाहरणार्थ सुमो सॅलेड व पांडा एक्सप्रेस या स्थानिक भागीदार शोधाण्यासाठी पाहणी करीत आहेत.\nउत्पान्नाचे अनेकविध मार्ग आणि बदलती जीवनशैली या पार्श्वूमीवर भारतीय ग्राहक काबीज करण्यासाठी, फास्ट फूड रिटेल चेन उदाहरणार्थ के. एफ.सी, मॅग्डोनाल्ड, डॉमिनोज पिझ्झाहट आणि इतर अनेक कंपन्या बाजारपेठेचा बारकारईने अभ्यास करून लागल्या आहेत आणि आपली अनेक उत्पादने बाजारपेठेत आणीत आहेत. काही मोठे रिटेलेर्स, आपला फायदा वाढविण्यासाठी बहुविध उत्पादन करणाऱ्या कंपन्यांच्या सहकार्याने ग्राहकांच्या मूलभूत गरजा ओळखून त्या पूर्ण करण्याचे धोरण आखतात.\nप्रचंड स्पर्धा चालणाऱ्या बाजारपेठेत आपले पाय घट्ट रोवण्याच्या जीवघेण्या स्पर्धेत फास्ट फूडची किरकोळ विक्री करणाऱ्या दुकानांची साखळी मोठ्या प्रमाणात सुरु झाली आहे. यामध्ये यशस्वी होण्याच्या उद्देशाने शाळा, महाविद्यालये आणि कार्पोरेट ऑफिसमध्ये कॅन्टीन्स मोठ्या प्रमाणात उघडण्यात येत आहेत.\nजागतिक बाजारपेठेतील मोठ्या मोठ्या कंपन्या उदाहरणार्थ वॉलमार्ट, टेस्के, करेफोर आणि इतर अनेक कंप्नया मोठ्या प्रमाणात आपलया देशातून प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ खेरीद करीत आहेत. त्यामुळे स्थानिक कंपन्या याक्षेत्रात आपला विस्तार करू शकतात. वस्तुत:अन्नप्रक्रिया उद्योग मंत्री सुबोधकांत सहाय यांनी वर्षाच्या सुरुवातीला सांगितले होते, की ही परेदशी साखळी विक्री दुकाने आपल्याकडून ३० अब्ज अमेरिकन डॉलर किंमतीचे प्रक्रिया केलेले अन्न खरेदी करू इच्छितात.\nदूध आणि दुग्धजन्य उत्पादने :-\nया क्षेत्राचा विशेष असा उल्लेख करावा लागेल. भारताचे दूध आणि दुग्धजन्या पदार्थांचे उत्पादन जागतिक बाजारपेठेत आपली चांगल वाढ करू शकेल. जागतिक दूध आणि दुग्ध पदार्थांचे एकून उत्पादन २००६ पर्यंत २.६ टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा आहे. भारतामध्ये ४ टक्क्यापर्यंत वाढ होण्याची अपेक्षा आहे. आशियातील अपेक्षित ५ टक्के वाढीपैकी निम्मी वाढही आपल्या देशात होणार आहे.\nजगातील सर्वात मोठा एकमेव दुग्धोत्पादन करणारा देश म्हणून भारत सातत्याने भक्कमपणे ३ ते ४ टक्क्यापर्यंत वाढ दर्शवित आहे. हे मुख्यत्व: अंतर्गत मागणीतील वाढील�� प्रतिसाद म्हणून आणि उत्पादनक्षमता कायम टिकवण्यामुळे होऊ शकेल. आशिया खंडातील एकूण २२६ दशलक्ष टन दूध उत्पादनात भारताचा वाढा सुमारे निम्मा आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत नुकतीच चांगली किंमत मिळाल्यामुळे आता निर्यात बाजारपेठेत प्रवेश करण्यास सुरुवात झाली आहे. विशेषत: स्किम मिल्क पावडरसाठी ९८.८ दशलक्ष टन दूध व दुग्धजन्या पदार्थांपैकी ०.३ दशलक्ष दूध निर्यात होण्याची अपेक्षा आहे. २००५ मध्ये आपल्या देशात ९५.१ दशलक्ष टन दुग्धजन्या पदार्थांचे उत्पादन झाले आहे.\nगुजरात मिल्क को-ऑपरेटिव्ह संस्थाचे एकत्रीकरण झाल्यानंतर म्हणजेच सर्व जिल्हापातळीवरील संघ एकाच अमूल ब्रॅण्डखाली आल्यानंतर अमूल आता जगातील सर्वात मोठा दूधाचा ब्रॅण्ड बनला आहे. आतापर्यंत अमूलचा असा दावा आहे की ते आशिया खंडातील सर्वात मोठा मिल्क ब्रॅण्ड आहेत.\nजिल्हा पातळीवरील सर्व ब्रॅण्डस् एकत्रित झाल्यानंतर अमुल दूधाची बाजारपेठ ३.६ ते ३.८ दशलक्ष लीटर प्रतिदिन वरून ४.५ ते ४.६ दशलक्ष प्रतिदिन इतकी वाढू शकेल. पेपर बॉक्स पॅकींगमधील दूधाबरोबर पाऊचमध्येही विक्री केली तर अमूल मिल्कची बाजारपेठ आणखी दोन लाख लिटरने वाढेल..\n२००५ – २००६ मध्ये देशातील सागरी उत्पादनांची निर्यात ११ टक्क्यांनी वाढली. युरोपियन, चीन आणि पश्चिम आशिया यांच्या वाढत्या मागण्यांमुळे हे घडण्यास मदत झाली. सागरी उत्पादनांची निर्यात १.५ अब्ज अमेरिकन डॉलरपेक्षा अधिक होण्याची देशातील ही पहिलीच वेळ आहे. गेल्या वर्षाची निर्यात १.४७ अब्ज अमेरिकन डॉलर इतकी आहे.\nपुढील १० वर्षात भारतातील अन्न उत्पादन दुप्पट होण्याची शक्यता आहे. अन्नप्रक्रिया तंत्रज्ञान, कौशल्य, उपकरण, विशेष:त कॅनिंग, दूध आणि अन्नप्रक्रिया, विशेष प्रक्रिया, पॅकेजिंग, गोठवलेले अन्न शीतकरण, थर्मोप्रोसेसींग यामध्ये मोठी गुंतवणूक होण्याची शक्यता आहे. फळे व भाजीपाला, मत्स्यव्यवसाय, दूध आणि दुग्धजन्य उत्पादने, मांस आणि कुक्कुट उत्पादने, पॅक केलेले अन्न, अल्कोहोलीक पेये, शीत पेये, धान्य यामहत्वाच्या अन्नप्रक्रिया उद्योगात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याची संधी आहे. आरोग्यदायी अन्न आणि पुरवणी अन्न हा या उद्योगातील वेगाने क्षेत्र आरोग्यविषयी जागृत सणाऱ्या लोकांत लोकप्रिय होत आहे.\nया क्षेत्रातील गुंतवणुकीमध्ये येणारे अडथळे दूर करण्यासा���ी अन्नप्रक्रिया उद्योग मंत्रालय पुढे आले आहे. आणि व्यापारासाठी भांडवल, तसेच पुरवठा साखळीतील विविध घटकांसाठी म्युचुअल फंडात गुंतवणूक करण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण करीत आहे. मंत्रालयाने रॅबो बँकेच्या शिफारशी यासाठी स्विकारल्या आहेत की, ज्यामुळे ३३.४ अब्ज अमेरिकन डॉलर पर्यंतची गुंतवणूक या क्षेत्रात पुढील १० वर्षात व्हावी.\nया क्षेत्रातील प्रचंड वाढीची क्षमता पहाता अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या या संधीचा फायदा घेण्यासाठी भारतामध्ये प्रवेश करू लागल्या आहेत. युनिलिव्हर नेस्टले, पेप्सी व कॅडबरी या त्यातील काही मोठ्या कंपन्या आहेत. त्यांना भारतातील नामवंत कंपन्याशी टक्कर द्यावी लागत आहे.\nअन्नप्रक्रिया आणि बेकरी उत्पादन क्षेत्राने स्टॉक मार्केटला चर्चेकरिता एक विषय दिला आहे. या धिम्या गतीने चालणाऱ्या क्षेत्रातील प्रमुख कंपन्या उत्तम कार्य करीत आहेत. अल्प नफा मिळत असल्यामुळे या कंपन्यांना दोन वर्षापर्यंत बाजारात टिकून राहण्यासाठी मोठ्या प्रमाणात व्यापर करावा लागत असला तरी पुढे दिर्घकालीन भवितव्य चांगले आशादाशक असते. कारण ग्रामीण भागात बाजारपेठ खूल्या होत आहेत. आणि ग्राहकांची संख्या मोठ्या प्रमाणात विस्तारत असल्यामुळे व्यवसायवृध्दी निश्चित होण्याची खात्री आहे.\n0 responses on \"भारतीय अन्नप्रक्रिया उद्योगांची रचना\"\nस्वतःचे पोट दुखले अणि या बिझनेसची संकल्पना सुचली…Business Motivation\nतुम्ही तुमच्या बिझनेसचे प्रमोशन करताना या पर्यायाचा वापर करून बघितला आहे का\nबिझनेस वाढवण्यासाठी काही बूस्टर टिप्सBusiness Top Up\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://yetaajaataa.blogspot.com/2008/01/", "date_download": "2020-04-07T17:30:12Z", "digest": "sha1:DM5R34PWI2754DTFKGI7HSVHAFR52RMF", "length": 14897, "nlines": 354, "source_domain": "yetaajaataa.blogspot.com", "title": "येता जाता: January 2008", "raw_content": "\n'तुष्की नागपुरी' च्या येताजाता ब्लाग वर आपले स्वागत आहे. या सर्व कविता सोबत दिलेल्या छायाचित्राच्या अनुषंगाने सुचलेल्या कविता आहेत. छायाचित्र डोळ्यासमोर आले त्या वेळेला काहीच न ठरवता जे लिहिल्या गेले त्या या कविता आहेत. सर्व छायाचित्र उपलब्ध करून देणाऱ्यांचा तुष्की नागपुरी मनःपूर्वक आभारी आहे.\nशनिवार, १२ जानेवारी, २००८\nनेहमी असेच सीसीडी मधे\nनेमके बोलायची वेळ आल्यावर\nकॉफीचा कपच आला तेव्हा\nक्रीम चा तू बदाम काढलास\nइथेच घट्ट झाली ना रे\n���्रेषक: Tushar Joshi वेळ १०:४३ म.पू. 1 टिप्पणी:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nशुक्रवार, ११ जानेवारी, २००८\nप्रेषक: Tushar Joshi वेळ ९:४२ म.उ. २ टिप्पण्या:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nबुधवार, ९ जानेवारी, २००८\nतू आकाश दिलेस मला\nआणिक एक घर दिलेस\nआता थोडे थोडे सगळ्यांना\nज्यांना घर नाही त्यांना\nघर देण्याचे स्वप्न बघतोय\nघरी वाट पाहतय कोणी\nतू असा दिला विश्वास\nमी फिरतोय खिन्न दिव्यात\nभरत अता ज्योतींचे श्वास\nप्रेषक: Tushar Joshi वेळ १:१० म.उ. कोणत्याही टिप्पण्या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nमंगळवार, ८ जानेवारी, २००८\nप्रेषक: Tushar Joshi वेळ १:०४ म.पू. कोणत्याही टिप्पण्या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nसोमवार, ७ जानेवारी, २००८\nनिरागस स्वप्नांची भरती आलीये\nकसे जपावे हेच कळत नाहीये\nकसा लावू हेच कळत नाहीये\nबाबा मी कुणासारखे होऊ\nखरं उत्तर द्यायचं तर\nकुणाचं नाव घेऊ हेच कळत नाहिये\nप्रेषक: Tushar Joshi वेळ ११:०९ म.उ. 1 टिप्पणी:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nखूप कष्ट कर की गं\nसंघर्ष कर ना, कर\nप्रेषक: Tushar Joshi वेळ १०:४० म.उ. कोणत्याही टिप्पण्या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nपाहिले होते तुला मी\nतुझे नाव मनात येताच\nअनुवाद - मराठी कविता का हिंदी अनुवाद\nशब्द चित्र - हिंदी कविताएँ\nदीप्ती सूर्वे जाधव (2)\nसावळ्या मुलीची गाणी (3)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nसाधेसुधे थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AD%E0%A5%AF%E0%A5%A6", "date_download": "2020-04-07T15:25:44Z", "digest": "sha1:BMWGIVRA23MLON4EFLW4GPSVXBVYSMX5", "length": 2171, "nlines": 39, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "इ.स. ७९० - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nइसवी सनाच्या पहिल्या सहस्रकातील एक वर्ष\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: ७ वे शतक - ८ वे शतक - ९ वे शतक\nदशके: ७७० चे - ७८० चे - ७९० चे - ८०० चे - ८१० चे\nवर्षे: ७८७ - ७८८ - ७८९ - ७९० - ७९१ - ७९२ - ७९३\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडीसंपादन करा\nकंबोडियामध्ये जयवर्मन दुसऱ्याचा राज्याभिषेक.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/cold-movement-continues-for-the-construction-of-ponds/", "date_download": "2020-04-07T16:27:53Z", "digest": "sha1:MQXXHMQSPHMQFRZKSJ6NHVMVQOUGBCH6", "length": 9583, "nlines": 90, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "तलावांच्या कामासाठी काळेंचे आंदोलन सुरूच", "raw_content": "\nतलावांच्या कामासाठी काळेंचे आंदोलन सुरूच\nकाम सुरू होत नाही तोपर्यंत माघार नसल्याचा केला निर्धार\nकोपरगाव – कोपरगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चार व पाच नंबर साठवण तलावाचे काम त्वरित सुरू करावे, या मागणीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा नेते आशुतोष काळे यांनी सोमवारपासून आंदोलन सुरू केले आहे. आज उपोषणाचा दुसरा दिवस होता. याबाबत काळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे आंदोलनाचा इशारा दिला होता. त्याबाबत सोमवारी शिर्डीचे प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांच्या उपस्थितीत तहसीलदार योगेश चंद्रे यांनी तलावाच्या कामाबाबत तहसील कार्यालयात बैठक घेतली.\nयावेळी काम कधी सुरू करणार, असा सवाल काळे यांनी अधिकाऱ्यांना केला. बैठकीला आ. स्नेहलता कोल्हे, काळे, नगराध्यक्ष विजय वहाडणे, प्रांताधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार योगेश चंद्रे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे आदी उपस्थित होते. या बैठकीत कोपरगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या 4 व 5 क्रमांकाच्या साठवण तलावाचे काम त्वरित सुरू करण्यासाठी चर्चा करण्यापेक्षा तालुक्याच्या आमदार व नगराध्यक्ष यांनी मुख्य विषयाला बगल देत एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू केले. त्यामुळे काळे यांनी आक्रमक पवित्रा घेत आजपर्यंत चार नंबर साठवण तलावाचे विस्तारीकरणाचे व नवीन पाच नंबर साठवण तलावाचे काम का सुरू होऊ शकले नाही.\nतुम्ही आजपर्यंत काय केले, हे सांगू नका, त्यापेक्षा साठवण तलाव कधी होणार, हे सांगा असे खडे बोल सुनावले. मात्र उपस्थितांपैकी कोणीही साठवण तलावाचे काम कधी सुरु करणार याबाबत ठोस आश्वासन देऊ न शकल्यामुळे काळे धडक कोपरगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर धरणे आंदोलनाला जावून बसले.\nदुपारी आंदोलनस्थळी प्रांताधिकारी रमेश शिंदे, तहसीलदार योगेश चंद्रे, नगराध्यक्ष विजयर वहाडणे, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे तसेच व गायत्री कन्स्ट्रक्शनचे प्रतिनिधींनी काळे यांची भेट घेऊन काम सुरू करण्याचे आश्वासन दिले. काळे यांनी पुन्हा आक्रमक होत आम्ही आता कोणत्याही आश्वासनांन�� बळी पडणार नाही, असे सांगितले. हे काम करण्यास ठेकेदार कंपनी टाळाटाळ करत असल्याने कोपरगाव शहरातील नागरिकांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे तातडीने साठवण तलावाचे काम सुरु करावे, अशी आग्रही मागणी लावून धरली. आज आंदोलनाचा दुसरा दिवस होता.\nमाजी नगराध्यक्ष पद्माकांत कुदळे, विजयराव आढाव, राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, शहराध्यक्ष सुनील गंगुले, शहर युवक अध्यक्ष नवाज कुरेशी, चारुदत्त सिनगर, नगरसेवक गटनेते वीरेन बोरावके, मंदार पहाडे, संदीप पगारे, प्रतिभा शिलेदार, वर्षा कहार, माधवी वाकचौरे, मायादेवी खरे, सुनिल शिलेदार, अजीज शेख, कृष्णा आढाव, संतोष चवंडके, रावसाहेब साठे, सचिन परदेशी, संदीप कपिले, वाल्मीक लाहिरे, राहुल देवळालीकर उपस्थित होते.\nधानोरी तीन दिवस बंद राहणार; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वयंस्फूर्तीने घेतला निर्णय\nलोहगावमध्ये जनता कर्फ्युला शंभर टक्के प्रतिसाद\nधनादेश बाऊन्सनंतर नोटीस बजावण्यात अडचणी : लॉकडाऊनचा परिणाम\nपुणे शहरात मेडिकल व रूग्णालये वगळता इतर दुकाने फक्त ‘दोन’ तासच चालू…\nधानोरी तीन दिवस बंद राहणार; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर…\nलोहगावमध्ये जनता कर्फ्युला शंभर टक्के प्रतिसाद\nधनादेश बाऊन्सनंतर नोटीस बजावण्यात अडचणी : लॉकडाऊनचा परिणाम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/articles/rojnishi/", "date_download": "2020-04-07T16:03:51Z", "digest": "sha1:IDKTS36HGUQW67FCQUDCE3JL6LZ4TK6F", "length": 11821, "nlines": 215, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "रोजनिशी Archives | Janshakti Newspaper", "raw_content": "\nकोरोना संशयित म्हणून 15 नवीन रुग्ण दाखल\nनवापूर शहरातील लोकांना गृहोपयोगी साहित्याचे वाटप\nप्रेरणादायी : बहीण भाऊंनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दिला १४ हजाराचा मदतनिधी\nमाजी आ. साहेबराव पाटलांकडून ६५ कुटूंब दत्तक\nशासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील २५ कर्मचार्यांना शो-कॉज\nनगरसेवक धिरज सोनवणे यांच्याकडून गरजूंना किराणा वाटप\nअटी न ठेवता सर्वांनाच सरसकट स्वस्त धान्य द्या\nरावेर लोकसभा मतदारसंघात खासदारांच्या स्वखर्चाने गरजूंना जेवण\nएरंडोल नगरपालिकेतर्फे सॅनिटायझर्सची फवारणी\nकोरोना संशयित म्हणून 15 नवीन रुग्ण दाखल\nनवापूर शहरातील लोकांना गृहोपयोगी साहित्याचे वाटप\nप्रेरणादायी : बहीण भाऊंनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दिला १४ हजाराचा मदतनिधी\nमाजी आ. साहेबराव पाटलांकडून ६५ कुटूंब दत्तक\nशासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील २५ कर्मचार्यांना शो-कॉज\nनगरसेवक धिरज सोनवणे यांच्याकडून गरजूंना किराणा वाटप\nअटी न ठेवता सर्वांनाच सरसकट स्वस्त धान्य द्या\nरावेर लोकसभा मतदारसंघात खासदारांच्या स्वखर्चाने गरजूंना जेवण\nएरंडोल नगरपालिकेतर्फे सॅनिटायझर्सची फवारणी\nसोईच्या राजकारणात सर्वसामान्य वेठीस\nHome Category लेख रोजनिशी\nतामीळनाडूत जयललिता यांच्या निधनानंतर त्यांच्याच नेतृत्वाखालच्या अण्णाद्रमुक पक्षाची काय दुर्दशा चालली आहे ते आपण बघत आहोत. कुठल्याही पक्षाला वा संघटनेला...\nतलाक ही मुस्लीम समाजातील घटस्फोटाची साधी सरळ पद्धत आहे. त्यात पत्नीला तीनदा तलाक असे शब्द उच्चारून पती आपल्या वैवाहिक जीवनातून...\nना लडुंगा ना लडने दुंगा\nगेल्या दीड वर्षांत मी कुठल्याही वृत्तवाहिनीवर चर्चेत भाग घेतला नाही. बुधवारी दीर्घकाळानंतर त्यात सहभागी झालो. ‘जय महाराष्ट्र’ वाहिनीवर संध्याकाळी झालेल्या...\nभारताच्या दक्षिणेला श्रीलंका नावाचा एक देश आहे. मागल्या तीन दशकांत तिथे तामिळी वाघ नावाच्या दहशतवादी संघटनेने धुमाकूळ घातला होता. राजीव...\nउत्तर प्रदेशचे नवे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लोकसभेत बोलताना आपण अखिलेश व राहुल यांच्यामध्ये उभे राहिल्यानेच त्यांची जोडगोळी यशस्वी ठरली...\nमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर दिल्लीत आलेल्या योगी आदित्यनाथ यांनी राष्ट्रपती, पंतप्रधान व विविध भाजप नेत्यांची भेट घेतली. आजही ते लोकसभेचे सदस्य...\nमनी वसे ते स्वप्नी दिसे\nउत्तर प्रदेशच्या ताज्या विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यावर मायावती यांना एकूणच मतदानाविषयी शंका निर्माण झाली. त्यांनी तसे उघड बोलून दाखवले....\nप्रचलित राजकारणाला उत्तर प्रदेशच्या निकालांनी मोठा धक्का दिलेला आहे. याचा अर्थ शोधण्यात व आपल्या आजवरच्या भूमिकेला कशामुळे हादरे बसले ते...\nदिड महिन्यापुर्वी पाच राज्याच्या विधानसभांची रणधुमाळी सुरू झालेली होती. त्यात सर्वात आधी पंजाब व गोव्याचे मतदान झाले आणि नंतर सर्वात...\nठरल्याप्रमाणे मंगळवारी गोव्याच्या नव्या मंत्रीमंडळाचा शपथविधी पार पडला आणि गुरूवारी त्यावर विधानसभेत विश्वासही व्यक्त झाला. किंबहूना मतविभागणी बघितली तर कॉग्रेस...\nकोरोना संशयित म्हणून 15 नव��न रुग्ण दाखल\nनवापूर शहरातील लोकांना गृहोपयोगी साहित्याचे वाटप\nप्रेरणादायी : बहीण भाऊंनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दिला १४ हजाराचा मदतनिधी\nमाजी आ. साहेबराव पाटलांकडून ६५ कुटूंब दत्तक\nशासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील २५ कर्मचार्यांना शो-कॉज\nकोरोना संशयित म्हणून 15 नवीन रुग्ण दाखल\nनवापूर शहरातील लोकांना गृहोपयोगी साहित्याचे वाटप\nप्रेरणादायी : बहीण भाऊंनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दिला १४ हजाराचा मदतनिधी\nमाजी आ. साहेबराव पाटलांकडून ६५ कुटूंब दत्तक\nशासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील २५ कर्मचार्यांना शो-कॉज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://yetaajaataa.blogspot.com/2014/09/blog-post.html", "date_download": "2020-04-07T17:38:54Z", "digest": "sha1:2NZPVLZJKCWGPR5XYISGLYNDIXQD7DMT", "length": 8942, "nlines": 236, "source_domain": "yetaajaataa.blogspot.com", "title": "येता जाता: हट्टी", "raw_content": "\n'तुष्की नागपुरी' च्या येताजाता ब्लाग वर आपले स्वागत आहे. या सर्व कविता सोबत दिलेल्या छायाचित्राच्या अनुषंगाने सुचलेल्या कविता आहेत. छायाचित्र डोळ्यासमोर आले त्या वेळेला काहीच न ठरवता जे लिहिल्या गेले त्या या कविता आहेत. सर्व छायाचित्र उपलब्ध करून देणाऱ्यांचा तुष्की नागपुरी मनःपूर्वक आभारी आहे.\nमंगळवार, १६ सप्टेंबर, २०१४\n(छायाचित्र सौजन्य: सोनम )\nसमोरून येतात विरून जातात\nपण तुझा चेहरा फारच हट्टी आहे\nमनात असा काही जाऊन चिकटलाय\nतो मनातून जातच नाहीये\nसावळा रंग इतका केमिकल लोचा\nकरू शकतो हे वाटलेच नव्हते\nआणि त्वावर उठून दिसणारी तुझी नथ\nमाझ्या काळजावर ओरखडे पाडतेय गं\nहो पण तुझ्या हसण्यानेच\nसुनसान क्षणांचे, एकट्या रात्रींचे दंश\nजग बदलणारा, कमाल आहे\nतुझं असं समोर येणं\nमी योगायोग कसा मानू\nतू होऊन आली आहेस\nआनंदाची, आशेची खूण जणू\nनागपूर, १६ सप्टेंबर २०१४, ११:००\nप्रेषक: Tushar Joshi वेळ १:५७ म.उ.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nपाहिले होते तुला मी\nतुझे नाव मनात येताच\nअनुवाद - मराठी कविता का हिंदी अनुवाद\nशब्द चित्र - हिंदी कविताएँ\nदीप्ती सूर्वे जाधव (2)\nसावळ्या मुलीची गाणी (3)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nसाधेसुधे थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://mahaenews.com/121492/", "date_download": "2020-04-07T16:06:18Z", "digest": "sha1:B24PONMVT3KRKRI6ABODZVPC2OCPF75U", "length": 18616, "nlines": 189, "source_domain": "mahaenews.com", "title": "रस्त्याचे फेर सर्व्हेक्षण करण्याच्या मागणीसाठी नागरिकांचा महापालिकेवर धडक मोर्चा | Mahaenews", "raw_content": "\n#CoronaVirus: देशभरात ५०८ नवे रुग्ण पॉझिटिव्ह, कोरोनाग्रस्तांची संख्या ४७८९, तर १२४ मृत्यू\n मुंबईतले कोरोनाग्रस्त ४९० वरुन थेट ५९०, २४ तासात पाच जणांचा मृत्यू\n#CoronaVirus: पुण्यात संचारबंदीची होणार कडक अंमलबजावणी; दोनच तास राहणार दुकानं खुली\n#CoronaVirus: मुंबईतले कोरोनाग्रस्त ४९० वरुन थेट ५९०, २४ तासात पाच जणांचा मृत्यू\nकिंचाळण्यापेक्षा शांत राहून कामाचा ठसा उमटवायचा असतो: रोहित पवार\nअफवा रोखण्यासाठी व्हॉट्सऍपचा मोठा निर्णय, मेसेजवर निर्बंध\nमुंबई, पुणे आणि नागपूर येथे आवश्यक भाजीपाला व किराणा मालाची आवक सुरळीत\nCoronavirus : सोनिया गांधींनी नरेंद्र मोदींना लिहिले पत्र, वाचा संपूर्ण पत्र\n#PCMC Politics: राज्यात काहीभाग सील करणार; संचारबंदीचे उल्लंघन केल्यास तुरुंगवास : उपमुख्यमंत्री अजित पवार\n#PCMC Politics: भाजपाचे अमोल थोरात ‘अर्धवटराव’… वडिलांच्या पुण्याईवर जगतात : आमदार अण्णा बनसोडे\nHome breaking-news रस्त्याचे फेर सर्व्हेक्षण करण्याच्या मागणीसाठी नागरिकांचा महापालिकेवर धडक मोर्चा\nरस्त्याचे फेर सर्व्हेक्षण करण्याच्या मागणीसाठी नागरिकांचा महापालिकेवर धडक मोर्चा\nपिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी\nपिंपरी-चिंचवडमधील गांधीनगर झोपडपट्टीचे तीस वर्षांपूर्वी सर्व्हेक्षण झाले होते. त्याच आधारे आता पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते नेहरुनगर रस्त्याचे गांधीनगर झोपडपट्टीच्या बाजूने रुंदीकरण करण्याचे पिंपरी-चिंचवड महापालिकेने नियोजन केले आहे. तत्पुर्वी, या रस्त्याचे फेर सर्व्हेक्षण करण्याची मागणी माजी नगरसेवक कैलास कदम यांनी केली आहे.\nया अन्यायाला वाचा फोडण्यासाठी गांधीनगर परिसरातील बाधित नागरिकांनी माजी नगरसेवक कैलास कदम यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी (दि. 28) महापालिकेवर मोर्चा काढला. मोर्चाचे नंतर सभेत रुपांतर झाले. कदम यावेळी म्हणाले की, गांधीनगर झोपडपट्टीच्या समोर उच्चभ्रू नागरिकांची सोसायटी आहे. रस्ता रुंदीकरण त्या बाजूने व्हावे. विकास कामांना आमचा विरोध नाही. पंरतू, बाधित नागरिकांचे आहे, त्याच परिसरात पुनर्वसन करावे. अशी नागरिकांची मागणी आहे. तसे निवेदन मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर यांनाकदम यांनी दिले आहे.\n‘लेटलतिफ’ कर्मचा-यांना आयुक्तांचा पुन्हा कारवाई इशारा\nपिंपरी-चिंचवडमध्ये फेरीवाला ‘ना घर का, ना घाट का’, आयुक्तसाहेब… हाॅकर्स झोन निश्चितीवर तोडगा कधी\n#CoronaVirus: देशभरात ५०८ नवे रुग्ण पॉझिटिव्ह, कोरोनाग्रस्तांची संख्या ४७८९, तर १२४ मृत्यू\n मुंबईतले कोरोनाग्रस्त ४९० वरुन थेट ५९०, २४ तासात पाच जणांचा मृत्यू\n#CoronaVirus: पुण्यात संचारबंदीची होणार कडक अंमलबजावणी; दोनच तास राहणार दुकानं खुली\n#CoronaVirus: मुंबईतले कोरोनाग्रस्त ४९० वरुन थेट ५९०, २४ तासात पाच जणांचा मृत्यू\nकिंचाळण्यापेक्षा शांत राहून कामाचा ठसा उमटवायचा असतो: रोहित पवार\nअफवा रोखण्यासाठी व्हॉट्सऍपचा मोठा निर्णय, मेसेजवर निर्बंध\nमुंबई, पुणे आणि नागपूर येथे आवश्यक भाजीपाला व किराणा मालाची आवक सुरळीत\nCoronavirus : सोनिया गांधींनी नरेंद्र मोदींना लिहिले पत्र, वाचा संपूर्ण पत्र\n#PCMC Politics: राज्यात काहीभाग सील करणार; संचारबंदीचे उल्लंघन केल्यास तुरुंगवास : उपमुख्यमंत्री अजित पवार\n#PCMC Politics: भाजपाचे अमोल थोरात ‘अर्धवटराव’… वडिलांच्या पुण्याईवर जगतात : आमदार अण्णा बनसोडे\n#CoronaVirus: देशभरात ५०८ नवे रुग्ण पॉझिटिव्ह, कोरोनाग्रस्तांची संख्या ४७८९, तर १२४ मृत्यू\n मुंबईतले कोरोनाग्रस्त ४९० वरुन थेट ५९०, २४ तासात पाच जणांचा मृत्यू\n#CoronaVirus: पुण्यात संचारबंदीची होणार कडक अंमलबजावणी; दोनच तास राहणार दुकानं खुली\n#CoronaVirus: मुंबईतले कोरोनाग्रस्त ४९० वरुन थेट ५९०, २४ तासात पाच जणांचा मृत्यू\nकिंचाळण्यापेक्षा शांत राहून कामाचा ठसा उमटवायचा असतो: रोहित पवार\nअफवा रोखण्यासाठी व्हॉट्सऍपचा मोठा निर्णय, मेसेजवर निर्बंध\nमुंबई, पुणे आणि नागपूर येथे आवश्यक भाजीपाला व किराणा मालाची आवक सुरळीत\nCoronavirus : सोनिया गांधींनी नरेंद्र मोदींना लिहिले पत्र, वाचा संपूर्ण पत्र\n#PCMC Politics: राज्यात काहीभाग सील करणार; संचारबंदीचे उल्लंघन केल्यास तुरुंगवास : उपमुख्यमंत्री अजित पवार\n#PCMC Politics: भाजपाचे अमोल थोरात ‘अर्धवटराव’… वडिलांच्या पुण्याईवर जगतात : आमदार अण्णा बनसोडे\n#WAR AGAINST CORONA: देशात या घडीला कोरोना बाधित रुग्णांची संख्या 4, 421; तर 326 जणांना घरी सोडले\n#WAR AGAINST CORONA: पुण्यता आणखी तिघांचा मृत्यू; मृतांचा आकडा ८ वर\n#WAR AGAINST CORONA: राज्य कॅबिनेट मंत्रीमंडळाची बैठक; जिल्हानिहाय घेतला आढावा\nदेशातील लॉकडाऊनचा कालावधी वाढण्याची दाट शक्यता\nट्रम्प यांच्या धमकील��� राहुल गांधींचे प्रत्युत्तर\nकंडक्टरला कोरोना : कामगार वसाहतीमधील इमारत केली सील\n#Hydroxychloroquine |भारताने २४ औषधांच्या निर्यातीवरील निर्बंध उठवले\n#CoronaVirus: धारावीत आणखी दोघांना कोरोनाची लागण\n#CoronaVirus: ‘चेन्नई एक्स्प्रेस’च्या निर्मात्याच्या घरावर कोरोनाचं सावट; दुसऱ्या मुलीचा रिपोर्टही पॉझिटिव्ह\n#CoronaVirus: महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या ८६८ वर\nयेत्या दोन वर्षांत सर्व ग्रामपंचायती ऑप्टिकल फायबरने जोडणार : मुख्यमंत्री\n#CoronaVirus: देशभरात ५०८ नवे रुग्ण पॉझिटिव्ह, कोरोनाग्रस्तांची संख्या ४७८९, तर १२४ मृत्यू\nतुकाराम मुंढे यांचा झंझावात… अधिकार्यांच्या कामात अदलाबदल\nस्थायी समितीकडून तब्बल दोन कोटी ६६ हजार रुपयांची विकासकामे मंजूर\n१७०० कोटींच्या लेखापरीक्षणासाठीएक महिन्यात फायली उपलब्धकरून द्या: सीमा सावळे\nचिंचवड लिंकरोडवर साडेतीन लाखांचा बेकायदा मद्यसाठा जप्त\n…तर साफसफाई संस्थांवर फौजदारी करणार\nपिंपळे सौदागरमध्ये प्लॅस्टिक बॅग्ज वापराला बंदी\nराज्यात 1 लाखापर्यंत थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांची यादी मागवली\nराणीबागेमध्ये जाण्यास महापौर विश्वनाथ महाडेश्वर नाखुश\nकोयनेतून ३०७४ क्युसेकने विसर्ग…कर्नाटकची तहान भागविण्यासाठी पाणी\nहोंडाने आणली ‘आम आदमी’ची शानदार बाइक\n‘ईव्हीएम’बाबत तक्रार घेऊन विरोधी पक्षांच्या नेत्यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट\nमहिलांवरील अत्याचार कमी करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे : जया बच्चन\nतीचे संबंध ‘कासव’ गतीने सुधारत आहेत : उद्धव ठाकरे\nपंतप्रधान मोदींनी ट्रम्पना टाकलं मागे, इन्स्टाग्रामवर नंबर एकवर\nरिझर्व्ह बँकेचे नियम मोडल्याचा बँकांना फटका…राज्यातल्या १२ बँकांवर टाच\nनागरिकहो….’आधार’नं लिंक नसलेली बँक खाती बंद होणार\n…तर पिंपरी चिंचवडमधल्या सोसायटींची नोंदणी रद्द होणार\nआता, दररोज बदलणार पेट्रोल-डिझेलच्या किंमती\nmahaenews.com हे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nमुख्य कार्यालय : महाईन्यूज,पत्ता : विश्वकर्मा बिल्डींग, जे. के. सावंत मार्ग, दादर, मुंबई, २८.\nपुणे विभागीय कार्यालय : महाईन्यूज, विशाल ई-स्क्वेअर सिनेमा जवळ, पिंपरी -चिंचवड,पुणे ४११०१८\nउस्मानाबाद विभागीय कार्यालय : तांबरी, कलेक्टर निवासस्थानाच्या पाठीमागे, उस्मानाबाद.\nसोलापूर विभागीय कार्यालय: होडगी रोड, चेतन फौंड्रीसमोर, सोलापूर.\nकोल्हापूर विभागीय कार्यालय: जय गणेश बिल्डींग, सायबर चौक, विद्यापीठ रोड, कोल्हापूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A9%E0%A5%A6%E0%A5%AF", "date_download": "2020-04-07T18:15:19Z", "digest": "sha1:AZCBLV4FPTAAUBP3FGGY6KB6SQFHT6UE", "length": 1856, "nlines": 29, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "इ.स. १३०९ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nइसवी सनाच्या दुसर्या सहस्रकातील एक वर्ष\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १३ वे शतक - १४ वे शतक - १५ वे शतक\nदशके: १२८० चे - १२९० चे - १३०० चे - १३१० चे - १३२० चे\nवर्षे: १३०६ - १३०७ - १३०८ - १३०९ - १३१० - १३११ - १३१२\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडीसंपादन करा\nफिरोजशाह तुघलक, दिल्लीचा सुलतान.\nमे ५ - चार्ल्स दुसरा, नेपल्सचा राजा.\nLast edited on १८ जानेवारी २०१८, at २२:३३\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AD%E0%A5%AF%E0%A5%A7", "date_download": "2020-04-07T18:14:21Z", "digest": "sha1:JTJKK5DPPT6SIAHLPUVFFHDBUICO7LAX", "length": 2012, "nlines": 37, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "इ.स. ७९१ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nइसवी सनाच्या पहिल्या सहस्रकातील एक वर्ष\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: ७ वे शतक - ८ वे शतक - ९ वे शतक\nदशके: ७७० चे - ७८० चे - ७९० चे - ८०० चे - ८१० चे\nवर्षे: ७८८ - ७८९ - ७९० - ७९१ - ७९२ - ७९३ - ७९४\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडीसंपादन करा\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/search?search_api_views_fulltext=--%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2020-04-07T16:14:51Z", "digest": "sha1:GXWW5FMPLTNAX42WDTIJQSWRKI4CIJHQ", "length": 14910, "nlines": 165, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "| Gomantak", "raw_content": "\nमंगळवार, 7 एप्रिल 2020 e-paper\nसर्व बातम्या (50) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (48) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nमनोरंजन (7) Apply मनोरंजन filter\nकाही सुखद (3) Apply काही सुख�� filter\nक्रीडा (3) Apply क्रीडा filter\nअर्थविश्व (2) Apply अर्थविश्व filter\nग्लोबल (2) Apply ग्लोबल filter\nसंपादकीय (2) Apply संपादकीय filter\nमहाराष्ट्र (1) Apply महाराष्ट्र filter\nमुख्यमंत्री (50) Apply मुख्यमंत्री filter\nनगरसेवक (23) Apply नगरसेवक filter\nपत्रकार (20) Apply पत्रकार filter\nनिवडणूक (17) Apply निवडणूक filter\nराजकारण (17) Apply राजकारण filter\nव्यवसाय (17) Apply व्यवसाय filter\nअर्थसंकल्प (12) Apply अर्थसंकल्प filter\nकाँग्रेस (11) Apply काँग्रेस filter\nडॉ. प्रमोद सावंत (10) Apply डॉ. प्रमोद सावंत filter\nमहामार्ग (10) Apply महामार्ग filter\nविमानतळ (10) Apply विमानतळ filter\nअधिवेशन (9) Apply अधिवेशन filter\nखासदार (9) Apply खासदार filter\nशिक्षण (9) Apply शिक्षण filter\nसर्वोच्च न्यायालय (8) Apply सर्वोच्च न्यायालय filter\nआरक्षण (7) Apply आरक्षण filter\nरोजगार (7) Apply रोजगार filter\nकर्नाटक (6) Apply कर्नाटक filter\nप्रदूषण (6) Apply प्रदूषण filter\nप्रशासन (6) Apply प्रशासन filter\nमहाराष्ट्र (6) Apply महाराष्ट्र filter\nबेरोजगार (5) Apply बेरोजगार filter\nकार्निव्हल (4) Apply कार्निव्हल filter\nनिवडणूक आयोग (4) Apply निवडणूक आयोग filter\nपुरस्कार (4) Apply पुरस्कार filter\nमहापालिका (4) Apply महापालिका filter\nशेतजमीन (4) Apply शेतजमीन filter\n‘अच्छे दिन’ येणारच नाहीत : विजय सरदेसाई\nसासष्टी: देशात सर्वाधिक बेरोजगारी गोव्यात असून गोव्यातील बेरोजगारीचा टक्का ३४.५ वर पोहचलेला आहे. देशात सर्वत्र विकास साधून...\nजनतेचा कौल आताही काँग्रेसलाच\nपणजी: भाजपच्या कारभारावर त्यांचे सच्चे कार्यकर्ते वैतागले आहेत. ते यावेळी काँग्रेसला मतदान करतील. त्यावर जिल्हा पंचायत निवडणुकीत...\nसार्दिन, केव्हातरी खरे बोला ना चर्चिल आलेमाव यांची टीका\nनावेली : दक्षिण गोवा लोकसभा खासदार फ्रान्सिस सार्दिन हे कायमच खोटे बोलत आले, ते कधी खरे बोलणार त्यांनी केलेले घोळ गोव्यातील...\nप्रचारासाठी उमेदवारांचे ‘घर घर चलो’ला प्राधान्य\nपणजी : जिल्हा पंचायत निवडणुकीत अपक्ष उमेदवार व पक्षांचे उमेदवार यांनी प्रचार सुरू ठेवला आहे. अद्याप जाहीर सभांना सुरवात झालेली...\nत्रिस्तरीय यंत्रणा; स्थानिक मुद्द्यांना प्राधान्य\nपणजी: जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी भाजपने त्रिस्तरीय प्रचार यंत्रणा राबवली आहे. स्थानिक मुद्द्यांवर प्रचारात भर दिला आहे....\nपणजीवर वर्चस्व ठेवण्याची व्यूहरचना\nपणजीः महापौरपदाच्या निवडीत जरी एकांगी स्वतःचा निर्णय प्रमाण असल्याचे दर्शविले असले, तरी उपमहापौरपदी मूळ भाजपच्या कार्यकर्त्याला...\nजिल्हा पंचायतीच्या निवडणूकीत काँग्रेस लढवणा�� अडतीस जागा\nपणजी: काँग्रेसने आत्तापर्यंत जिल्हा पंचायतीची निवडणूक पक्षाच्या चिन्हावर लढविली नाही. परंतु, कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे पक्षाने...\nराज्याच्या विकासप्रक्रियेत भाजपचे योगदान मोठे : मुख्यमंत्री\nडिचोलीः राज्याच्या विकासप्रक्रियेत भाजपचे योगदान मोठे आहे. यापुढे विकासकामांबाबतीत सरकार सदैव तत्पर राहणार आहे. रोजगार उपलब्ध...\n‘आप’च्या उमेदवारास सार्दिनकडून धमकी\nमडगाव: आम आदमी पार्टीच्या (आप) गिरदोली मतदारसंघाच्या उमेदवार रुदोल्फिना वाझ यांनी निवडणुकीतून माघार घ्यावी, यासाठी दक्षिण...\nमोजक्याच नगरसेवकांना बैठकीला निमंत्रण\nपणजी: रंगपंचमीच्या दिवशी पणजी भाजपमधील गटातटाचे दर्शन घडले. आमदार बाबूश मोन्सेरात यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असला, तरी पक्षाला...\nमयेत अपक्षाकडून भाजपच्या नावाचा वापर\nडिचोली: मये जिल्हा पंचायत मतदारसंघातून विद्यमान जिल्हा पंचायत सदस्य शंकर चोडणकर हे भाजपचे अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवित...\n‘मतभेद कधीच मिटले, आम्ही एकसंध’ : दिलीप परुळेकर\nपणजी: मागील विधानसभा निवडणुकीवेळी मंत्री मायकल लोबो यांच्यासोबत झालेले मतभेद आता शिल्लक राहिलेले नाहीत. जिल्हा पंचायत निवडणुकीत...\nपणजी : पणजी महापालिका महापौरपदी पुन्हा एकदा उदय मडकईकर यांना संधी देण्यात आली आहे. तर उपमहापौरपदी पाश्कालो मास्कारेन्हास यांचा...\nप्रबळ उमेदवारांमुळे मये मतदारसंघात चुरस\nडिचोली: मये जिल्हा पंचायत मतदारसंघातील भाजप, काँग्रेस, मगोसह प्रमुख उमेदवारांनी सध्या प्रचारावर जोर दिला असून, बहुतेक...\nम्हादईप्रश्नी मुख्यमंत्र्यांकडून पुन्हा फसवणूक\nपणजीः कर्नाटकने अर्थसंकल्पामध्ये म्हादईसाठी पाचशे कोटींची तरतूद केल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिल्लीला धाव घेतली...\nसत्तरी अर्बन सहकारी पतसंस्थेत कथित ४ कोटींचा गैरव्यवहार\nपणजीः सत्तरी अर्बन सहकारी पतसंस्थेत कथित सुमारे ४ कोटींचा गैरव्यवहार झाल्याची लेखी तक्रार आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी सहकार...\nकाँग्रेस उमेदवारांवर भाजपचा दबाव प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांचा आरोप\nपणजीः कॉंग्रेसच्या उमेदवारांनी जिल्हा पंचायत निवडणुकीतून माघार घ्यावी यासाठी सत्ताधारी भाजपने मोठा दबाव आणला. सत्तरीतील...\nखाते तर खोलले, पण...\nभाजपने जिल्हा पंचायत निव��णुकीत सांकवाळ मतदारसंघात बिनविरोध उमेदवार निवडून आणत खाते खोलले आहे. या यशामुळे भाजपचा आनंद द्विगुणीत...\nअर्ज माघारीनंतरही अनेक मतदारसंघात बंडखोरी कायम\nपणजीः जिल्हा पंचायत निवडणुकीत आज अर्ज माघारीनंतर अनेक मतदारसंघात अद्याप बंडखोरी कायम असल्याचे दिसते. सत्ताधारी भाजपलाच या...\nकाँग्रेसच्या नेत्यांची अळीमिळी गुपचिळी : आलेक्स रेजिनाल्ड\nनावेलीः सत्ताधारी पक्षाकडे आपले संबंध बिघडू नयेत यासाठी काँग्रेसचे एक ज्येष्ठ आमदार सरकारच्या विरोधात काहीच बोलत नाहीत, असा आरोप...\n'सकाळ' माध्यम समूह विषयी..\n'सकाळ' माध्यम समूह विषयी..\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://thinkmaharashtra.com/taxonomy/term/222?page=3", "date_download": "2020-04-07T17:39:17Z", "digest": "sha1:OJ4LCOGHHE5ZXTYM4IPB2XUZD2PC7QVX", "length": 21726, "nlines": 118, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "कला | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nसिंधुताई सपकाळ – श्रीकृष्ण राऊत यांची जिव्हारी लागलेली गझल\nममता सिंधुताई सपकाळ 11/07/2019\nमाझी आई सिंधुताई सपकाळ हिच्या तोंडी ऐकलेला एक शेर, जो बोलताना मला तिच्या आवाजात कापरा स्वर प्रत्येक वेळी जाणवतो, चीड जाणवते आणि उद्विग्नताही दाटलेली भासते- तो जीवघेणा शेर आहे श्रीकृष्ण राऊत यांचा –\nसौभाग्य रेखणारे कुंकूच भासले जे;\nकोण्यातरी मढ्याचा तोही गुलाल होता\nमी आईला खूप वेळा विचारले, की ते कोण आहेत कोठे असतात तू त्यांना कधी भेटली आहेस का त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळूनही माझी मात्र त्या नावाविषयीची उत्सुकता कमी होण्यास तयार नव्हती आणि अचानक, ‘फेसबूक’च्या माध्यमातून आमची ओळख झाली त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळूनही माझी मात्र त्या नावाविषयीची उत्सुकता कमी होण्यास तयार नव्हती आणि अचानक, ‘फेसबूक’च्या माध्यमातून आमची ओळख झाली पण एकदा ओळख झाल्यावर मी राऊतसरांशी इतकी वर्षें साठून राहिलेले किती आणि काय काय बोलले ते मला आठवतदेखील नाही.\nगझलेचा परिचय मला मी डोळ्यांनी वाचलेल्या अक्षरांपेक्षा आईच्या तोंडून ऐकलेल्या शब्दांमधून आधी झाला. तिचे संपूर्ण आयुष्य किती खडतर आणि किती संकटांतून गेले त्या प्रत्येक क्षणी तिला गझलेच्या शब्दांनीच बळ दिले. जणू तिचे स्वत:चे प्रतिबिंब समोर दिसावे आणि अचानक तिच्या एकटेपणात कोणीतरी भागीदार म्हणून यावे, तसे काहीतरी घडले असावे गझलेमुळे तिच्या बाबतीत.\nकवितेला मराठीमध्ये गेल्या तीन-चार दशकांत खूपच मोठा बहर आला आहे. कवितेचे रूपही आत्मनिष्ठेकडून समाजनिष्ठेकडे वळले आहे. त्यामुळे मंचीय कविता नावाचा नवा प्रकार उदयास येऊन ठिकठिकाणी कविसंमेलने गाजवली जात आहेत. सोशल मीडियामुळे तर कवितेला पूरच आला आहे. परंतु ढोबळ अंदाजाने मराठीत तीनेकशेपर्यंत कवी कविता या ‘साहित्य’प्रकाराकडे गांभीर्याने पाहत आहेत; तसे त्याचे अनुसरण करत आहेत. कवी (आणि साहित्यिकदेखील) म्हणून व्यक्तीला नावलौकिक मिळवणे सद्यकालात दुरापास्त झाले आहे. मात्र, अनेक कवींच्या एकापासून दहापर्यंत उत्तम कविता असू शकतात. त्याच्या/तिच्या सर्व कवितांना सतत दाद मिळत राहील अशी शक्यता नसते. त्यामुळे कविता मंचावरून सादर करणे आणि तेथल्या तेथे वाहवा मिळवणे हे श्रेयस्कर मानले जाते. त्याचा एकूण काव्यनिर्मितीच्या स्वरूपावर परिणाम होत असतोच.\nगझल : क्षुद्र, निरुपयोगी निकष नकोत आता\nराम पंडित ‘पद्… 10/07/2019\nचंद्रशेखर सानेकर, सदानंद डबीर या कवीद्वयींच्या गझल विषयक मतांत नवीन असे काहीच नाही. अक्षयकुमार काळे, श्रीरंग संगोराम यांच्या लेखनात आणि माझ्याही काही लेखांत हे विचार थोड्याफार फरकाने आलेच आहेत. ग्रामीण गझलबाबत बोलायचे तर –\n*आता शिक्षणाच्या प्रसारामुळे समग्र साहित्यसर्जनच महानगरातून लहान गावांकडे, खेड्यांकडे वळत आहे.\n*त्वरित तंत्र अवगत करण्याची क्षमता आमच्या पिढीपेक्षा नव्या पिढीत अधिक आहे. कवी नसलेली व्यक्तीही त्या विधेत, मनात येईल ते विचार छंदोबद्ध करून तिला गझल संबोधू शकतो.\n*गझल या विधेच्या सृझनाचे आकर्षण कवी नसलेल्या रसिक मनासही आहे. त्यामुळे तेही उर्दूचे शेर चोरी करून मराठीत रचतात.\n*गझलकार हा मूलत: उत्तम कवी असावा हा निकष या पिढीने कालबाह्य ठरवला असावा.\nमराठी गझल कृत्रिम, एकसुरी नाही\nचंद्रशेखर सानेकर आणि सदानंद डबीर ह्या दोघांनी त्यांचे विचार मराठी गझल फक्त संख्यात्मक वाढून चालणार नाही, तर ती गुणात्मकही वाढली पाहिजे ह्या सद्भावनेपोटी मांडले आहेत. ते स्वागतार्हही आहेत; मात्र ‘रोगापेक्षा इलाज भयंकर’ असे तर त्या दोघांकडून नकळतपणे होत नाही ना, असेही मला राहून राहून वाटत आहे.\nचंद्रशेखर सानेकर यांनी मराठी गझलेवर घेतलेले आक्षेप मुख्यतः पुढीलप्रमाणे आहेत - १. मराठी गझल नुसती संख्��ात्मक अंगाने वाढत चालली आहे. २.तिच्यात सपाटपणा येत चालला आहे. ३. ती वर्णनपर मांडणीत अडकून पडत चालली आहे. ४. ग्रामीण जीवनवर्णनाचा भरणा तिच्यातून होऊ लागला आहे.\nकेशवसुत यांचे खपुष्प आणि अंतराळातील ‘झीनिया’\nअंतराळात ‘झीनिया’चे फूल फुलले’ या बातमीने माझे लक्ष वेधून घेतले. ती बातमी १७ जानेवारी २०१६ ला प्रसिद्ध झाली होती. बातमीशेजारीच नारिंगी रंगाच्या त्या फुलाचे सुंदर छायाचित्रही होते. तो चमत्कार अमेरिकेच्या अवकाश संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञांच्या प्रयत्नांमुळे घडला होता. पण मला आनंद झाला तो आणखी एका कारणाने, की त्यामुळे एका मराठी कवीचे स्वप्नच जणू साकार झाले तो कवी म्हणजे कविवर्य केशवसुत - आधुनिक मराठी कवितेचे जनक. केशवसुतांच्या ‘झपूर्झा’ या गाजलेल्या कवितेतील शेवटचे कडवे असे आहे.\nनाचत सारे हे प्रेमभरे\nखुडित खपुष्पे फिरति जिथे\nआहे जर जाणे तेथे\nमारा फिरके मारा गिरके\nनाचत गुंगत म्हणा म्हणा-\nमहदंबा ऊर्फ महदाईसा मराठी साहित्यविश्वातील आद्य मराठी कवयित्री होय. या कवयित्रीला आणखी काही नावे होती. ती रूपाईसा या नावानेही ओळखली जात असे. तिने तिचे संपूर्ण आयुष्य महानुभाव पंथाच्या प्रसारार्थ वेचले. ती चतुर, सडेतोड वृत्तीची होती. चक्रधरांचा विश्वास तिच्यावर होता. चक्रधर स्वामी महाराष्ट्रभर फिरत असत. त्या तुलनेत गोविंदप्रभू हे एकाच ठिकाणी असत. त्यामुळे ती चक्रधरांच्या अनुज्ञेनेच गोविंदप्रभू यांच्याजवळ राहिली. तिच्या जन्ममृत्यूबद्दल मात्र माहिती उपलब्ध नाही. तिचे धवळे नावाचे लेखन महानुभाव संप्रदायात प्रसिद्ध आहे. तो वाड्मयीन रचनाप्रकार झाला. धवळे म्हणजे विवाहप्रसंगी गायची वरगाणी अर्थात विवाहविषयक गीत होय. त्याची निर्मिती 'श्रीगोविंदप्रभूचरित्रा'तील 'विव्हावो स्विकारू' या लीळेवरून कळते. गोविंदप्रभू यांना बाशिंग घेऊन जाणाऱ्या तेलिणीस पाहून एकदा विवाह प्रवृत्ती झाली. तेव्हा त्यांनी महदंबेला विवाहविषयक गीते म्हणण्यास सांगितली. त्या गीतांत विवाहाचे आरंभापासून अखेरपर्यंत वर्णन आले आहे. ढवळ्यातील मुख्य विषय रूक्मिणी स्वयंवराचा आहे. ढवळ्याच्या आरंभी रुक्मिणीहरणाचा कथाभाग आला आहे. तर उत्तरार्धात स्वयंवराचे वर्णन आले आहे. उत्तरार्धात पासष्ट कडवी आहेत. ते वाचताना महदंबेचे शीघ्रकवित्व दिसते.\nखऱ्या लेखकाला त्याच्या सामाजिक जगण्याला वैचारिक बैठक कोणती असावी हा प्रश्न कायमच पडत असतो. खरे तर, कलात्मक निर्मिती ही अत्यंत वैयक्तिक प्रेरणा असल्याने त्या संदर्भात असे प्रश्न उपस्थित व्हायला नकोत. तो प्रश्न चित्रकार, नर्तक, संगीतकार, गायक इत्यादींसमोर उभा राहत नाही, त्याचे कारण त्यांच्या कला ह्या रूपवेधी (‘फाइन आर्टस्’) प्रकारच्या असतात. पण विंदा करंदीकर यांनी म्हटले आहे त्याप्रमाणे, लेखन ही जीवनवेधी कला आहे. त्यामुळे तिला भोवतालच्या जीवनापासून वेगळे काढता येत नाही. म्हणून लेखकाच्या जगण्याला आणि आविष्काराला सामाजिकतेची व वैचारिकतेची चौकट आपोआप प्राप्त होत असते.\nबालकवी यांची शंभरावी पुण्यतिथी झाली. बालकवींचा मृत्यू तिशीच्या आत झाला. बालकवी यांचे अपघाती निधन 17 एप्रिल 1918 या दिवशी झाले. त्यांच्या पत्नी पार्वतीबाई यांच्या आत्मचरित्रात तशी नोंद आहे. काहींनी तो दिनांक 5 मे असा नोंदला आहे. तिथी मात्र चैत्र वद्य नवमी हीच आहे.\nवासुदेव ही एक लोककला आहे. त्याचे रूपडे मोठे आकर्षक असते. डोक्यावर मोरपिसांची शंकूच्या आकाराची टोपी, अंगात पांढराशुभ्र झब्बा, सलवार, कंबरेला बांधलेला शेला आणि त्यात खोचलेला पावा, काखेला झोळी, गळ्यात कवड्यांच्या व रंगीबेरंगी मण्यांच्या माळा, हातात तांब्याचे कडे, कपाळावर व कंठावर गंधाचे टिळे, हातात चिपळ्या आणि मुखात भगवंताचे नाम. पहाटेच्या आल्हाददायक वातावरणात वासुदेवाचा मधुर स्वर कानावर पडला, की मनाला शांतता वाटे व परमेश्वराची ओढ निर्माण होत असे. जुन्या काळी वासुदेव भल्या पहाटे घरच्या अंगणात येई. पक्ष्यांचा किलबिलाट सुरू असे आणि त्याचवेळी वासुदेवाची गाणी कानावर पडत; तो टाळ-चिपळ्यांच्या तालावर फेर धरू लागे. बालगोपाळ उठून अंगणी गर्दी करत आणि घरातील लक्ष्मी सुपातील दाणे वासुदेवाच्या झोळीत टाके. तो सकारात्मक ऊर्जेने भरलेले आचारविचार वाटत गावोगावी फिरतो. त्या बदल्यात त्याला कपडे, धान्य, पैसे मिळतात; कधी कधी रिकाम्या हातानेही परतावे लागते. ती जुनी प्रथा आहे.\nवासुदेवाच्या तोंडी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीत संक्रमित झालेली मौखिक परंपरेतील गाणी असत. वासुदेव स्वतःच्या विशिष्ट लकबीत ओव्या, अभंग, सादर करतो.\nचंद्रपुर येथील इतिहासलेखक दत्ता तन्नीरवार (Datta Tannirwar)\nदत्ता तन्नीरवार हे अपघातानेच इतिहासाचे लेखक झाले. त्यांचे शिक���षण फारसे नाही, पण प्रेरणेतून निर्माण झालेली आवड त्यांना लेखनप्रवृत्त करती झाली. त्यांनी एक-दोन नव्हे तर तब्बल दीडशेच्यावर नामांकित नियतकालिके, वर्तमानपत्रे, मासिके व त्रैमासिके यांतून लेखन केले. ते सारे ऐतिहासिक संशोधनपर आहे.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/others", "date_download": "2020-04-07T15:26:52Z", "digest": "sha1:HR2CBQ5FDGUCESRXF56OGMI3TUNCOMFB", "length": 8385, "nlines": 88, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "इतर", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\n पोस्ट ऑफिस किसान विकास पत्र योजना ; करा गुंतवणूक अन् मिळवा दुप्पट रक्कम\nकाय आहे शेतकऱ्यांना अन् व्यापाऱ्यांना जोडणारे 'ई-नाम पोर्टल' ; कसा होईल बळीराजाला फायदा\nग्रामीण भागातील शेतकरी आणि व्यापाऱ्यांसाठी केंद्र सरकारने ई-नाम पोर्टल तयार केल…\nपंतप्रधान गरीब कल्याण पॅकेज : एप्रिल महिन्यातच येणार महिलांच्या बँक खात्यात पैसे\nदेशात चालू असलेल्या लॉकडाऊन दरम्यान केंद्र सरकारने अनेक दिलासादायक निर्णय घेतले…\nअटल पेन्शन योजनेचा कसा घ्याल लाभ ; जाणून काय आहे या योजनेचा फायदा\nकेंद्र सरकारने अटल पेन्शन योजनेची सुरुवात २०१५ मध्ये सुरू केली होती. या योजनेव…\n'किसान क्रेडिट कार्ड' : शेतकऱ्यांची आर्थिक सहाय्यता करणारा साथी ; विना तारण घ्या १ लाखाचे कर्ज\nदेशातील अनेक भागात शेतकऱी सावकार किंवा अन्य मार्गाने चढ्या दराने कर्ज देतो. या…\nदोन दिवसात येणार उज्ज्वला योजनेचे पैसे ; जाणून घ्या\nजगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले असून जगातील अनेक देश हे लॉकडाऊन झाले आहेत.…\nनाबार्डच्या मदतीने सुरू करा दूध डेअरी; अन् कर्जावर मिळवा ३३ टक्क्यांची सब्सिडी\nगावात शेती व्यवसायासह पशुपालन मोठ्या प्रमाणात केले जाते. पशुपालनाने आपले उत्प…\nसरकारच्या 'या' योजनेतून बळीराजाला मिळणार दर महा ३ हजार रुपये\nम्हातारपणात आपल्याला दुसऱ्यावर विसंबून राहावे लागते. यामुळे अनेकांच्या हातात पैस…\n पीएम - किसान योजनेची स्थिती, अर्ज प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रांची माहिती\nदेशातील बळीराजाचं जीवन म्हणजे तारेवरच्या कसरती प्रमाणेच असते. कधी अवकाळी पावसाचा…\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेने उंचवा आपले जीवनमान\nराज्यातील शेतकरी स्वावलंबी व्हावे आणि त्यांचे जीवनमान उंचवावे, यासाठी राज्य शास…\nअवर्षणग्रस्त खेड्यातील विद्यार्थ्यांना परीक्षा फी माफी/फी ची प्रतीपूर्ती या योजनेसाठी निधी वितरणास प्रशासकीय मान्यता देणेबाबत\nमागणी क्र. डी-5 मुख्यलेखाशिर्ष 2404 दूध अनुदानाकरीता सन 2019-2020 मधील सुधारित अंदाजामध्ये मंजूर निधी वितरणाबाबत\nनवीन राष्ट्रीय बायोगॅस व सेंद्रीय खत कार्यक्रमांतर्गत सन 2019-2020 साठीचे अनुदान वितरीत करण्याबाबत\nनिधी वितरण-शासन घोषित पीकनिहाय किमान आधारभुत किंमत ही विहित कालावधीतील कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आधारीत दरापेक्षा जास्त असल्यास त्यामधील फरकाची रक्कम बिजोत्पादक शेतकऱ्यांना देण्याबाबत\nकिमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत हंगाम 2019-20 मध्ये महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघास नाफेडच्या वतीने करण्यात येणाऱ्या तूर खरेदीचे चुकारे शेतकऱ्यांना अदा करण्यासाठी उभारावयाच्या रु. 200 कोटीच्या कर्जास शासन हमी देणेबाबत\nराज्यातील चार कृषि विद्यापीठांना सन 2019-20 या आर्थिक वर्षात सुधारीत अंदाजानुसार कार्यक्रमांतर्गत योजनांचे अनुदान वितरीत करण्याबाबत\nसन 2019-20 या आर्थिक वर्षाचे मंजूर सुधारीत अंदाज वितरीत व खर्च करण्याबाबत कृषि विभाग (कृषि, फलोत्पादन व विद्यापीठे) 2019-20\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%91%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%A4_%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%9D%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%A1", "date_download": "2020-04-07T18:15:42Z", "digest": "sha1:SI7FXNZHBSWKIU4KOELEDIE6YLP75ITM", "length": 5932, "nlines": 120, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "ऑलिंपिक खेळात न्यू झीलंड - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nऑलिंपिक खेळात न्यू झीलंड\n(ऑलिंपिक खेळात न्यूझीलंड या पानावरून पुनर्निर्देशित)\nन्यू झीलंड देश १९०८ सालापासून सर्व उन्हाळी व १९५२ सालापासून सर्व हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा (१९५६ व १९६४ चा अपवाद वगळता) स्पर्धांमध्ये सहभागी झाला असून त्याने आजवर ८७ पदके जिंकली आहेत. १९०८ व १९१२ च्या उन्हाळी स्पर्धांमध्ये न्यू झीलंड ऑस्ट्रेलियासोबत ऑस्ट्रेलेशिया ह्या संघाचा भाग होता..\nऑलिंपिक खेळात न्यू झीलंड\n१९०८ लंडन as part of\n१९१२ स्टॉकहोम as part of\n१९२० ॲंटवर्प ० ० १ १\n१९२४ पॅरिस ० ० १ १\n१९२८ अॅम्स्टरडॅम १ ० ० १\n१९३२ लॉस एंजेल्स ० १ ० १\n१९३६ बर्लिन १ ० ० १\n१९४८ लंडन ० ० ० ०\n१९५२ हेलसिंकी १ ० २ ३\n१९५६ मेलबर्न/स्टॉकहोम २ ० ० २\n१९६० रोम २ ० १ ३\n१९६४ टोक्यो ३ ० २ ५\n१९६८ मेक्सिको सिटी १ ० २ ३\n१९७२ म्युनिक १ १ १ ३\n१९७६ मॉंत्रियाल २ १ १ ४\n१९८० मॉस्को ० ० ० ०\n१९८४ लॉस एंजेल्स ८ १ २ ११\n१९८८ सोल ३ २ ८ १३\n१९९२ बार्सिलोना १ ४ ५ १०\n१९९६ अटलांटा ३ २ १ ६\n२००० सिडनी १ ० ३ ४\n२००४ अथेन्स ३ २ ० ५\n२००८ बीजिंग ३ २ ४ ९\n१९५२ Oslo ० ० ० ०\n१९५६ Cortina d'Ampezzo सहभागी नाही\n१९६४ Innsbruck सहभागी नाही\n१९७२ Sapporo ० ० ० ०\n१९८८ Calgary ० ० ० ०\n१९९८ Nagano ० ० ० ०\n२००६ Turin ० ० ० ०\nऑलिंपिक खेळ अॅथलेटिक्स ९ २ ८ १९\nऑलिंपिक खेळ सेलिंग ७ ४ ५ १६\nऑलिंपिक खेळ रोइंग ६ २ ८ १६\nऑलिंपिक खेळ कनूइंग ५ २ १ ८\nऑलिंपिक खेळ इकेस्ट्रियन ३ २ ४ ९\nऑलिंपिक खेळ जलतरण २ १ ३ ६\nऑलिंपिक खेळ सायकलिंग १ १ २ ४\nऑलिंपिक खेळ बॉक्सिंग १ १ १ ३\nऑलिंपिक खेळ ट्रायथलॉन १ १ १ ३\nऑलिंपिक खेळ हॉकी १ ० ० १\nऑलिंपिक खेळ आल्पाइन स्कीइंग ० १ ० १\nऑलिंपिक खेळ नेमबाजी ० ० १ १\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://thinkmaharashtra.com/taxonomy/term/222?page=4", "date_download": "2020-04-07T16:02:36Z", "digest": "sha1:IPFIZLREURSSI3CCKN2HQHXVZFL2F35Y", "length": 19345, "nlines": 110, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "कला | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nमी अमेरिकेत ऑस्टिन शहरात माध्यमिक शाळेत गेली दहा वर्षें शिकवत आहे. इतक्या वर्षांनंतर, मला माझ्या तेथील शाळेबद्दल तितकीच माया, प्रेम वाटते जितकी आपुलकीची भावना माझ्या ठाण्याच्या लाडक्या सरस्वती शाळेबद्दल वाटते. जेव्हा माझ्या विद्यार्थ्यांबद्दल काही कारणाशिवाय वाईट बोलले जाते तेव्हा मला वाटते, की मी त्यांची बाजू मांडली पाहिजे, कारण ती माझी मुले आहेत. शिक्षण हा एक उदात्त पेशा आहे म्हणून मी शिकवत नाही किंवा मी दुसरा कोठलाच पर्याय नव्हता म्हणूनही शिकवत नाही. मी शिकवते, कारण मला शिकवण्यास आवडते, मजा येते. मी माझे काम मनापासून करते आणि त्यात मला समाधान मिळते.\nसूचिशास्त्राचा पाया रचणारा समीक्षक- डॉ. सु.रा. चुनेकर\nडॉ. सु.रा. चुनेकर यांच्या निधनाने मराठीत सूचिशास्त्राचा पाया रचणारा संशोधक-समीक्षक गेला. समीक्षक हा मुळात दुर्लक्षित असतो, त्यात चुनेकरसरांनी संशोधनाची, सूची तयार करण्याची वाट धरलेली. ती तर बहुसंख्य साहित्यिकांपासूनही दूरची. पण एखादी व्यक्ती व्रतस्थपणे संशोधन करत मराठी ��ाषेत किती मोलाची भर टाकू शकते हे समजून घेण्यासाठी चुनेकरसरांचे लेखनकार्य पाहण्यास हवे. त्यांना त्यांच्या कार्याला लोकप्रियता लाभणार नाही हे माहीत होते; पण त्यांच्या संशोधनाची, सूचिकार्याची, त्यांच्या मौलिक लेखनाची ज्या पद्धतीने दखल घेतली जायला हवी होती, तशी ती घेतली गेली नाही ही खंत कायम राहणार आहे.\nश्रीमान योगी : एका शिवकथेची पन्नाशी\nरणजीत देसाई यांचे नाव ऐतिहासिक लेखनात पुढे आले ते ‘स्वामी’ ह्या कादंबरीने. ती साहित्यकृती 1970 सालची. ‘श्रीमान योगी’ ही त्यांची कादंबरी ‘स्वामी’नंतर सात वर्षांनी वाचकांपुढे सादर झाली. ती कादंबरी 2019 साली पन्नास वर्षांची झाली.\nदेसाई यांनी ‘श्रीमान योगी’ लिहिली ती न ठरवता. देसाई यांच्या मनात माधवराव पेशवे यांच्यानंतर होते ते कर्णाचे व्यक्तीमत्त्व. त्या दृष्टीने ‘राधेय’ची टिपणेही काढून झाली होती. पण देसाई यांचे स्नेही बाळासाहेब देसाई यांनी त्यांना शिवचरित्र लिहिण्याविषयी सुचवले आणि शिवाजीराजे प्रथम रणजीत देसाई यांच्या मनात डोकावले.\nढोकी येथील लातूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी भूगोल म्हणजे डाव्या हाताचा खेळ आहे. भूगोलातील जिल्हे, तालुके - त्यांची भौगोलिक स्थाने, नद्या, उगम, पर्वतरांगा या सगळ्या गोष्टी ते घडाघड सांगू शकतात. त्यांच्या त्या प्रगतीचे कारण आहेत, त्यांचे अभ्यासू शिक्षक किरण साकोळे. ते त्यांनी बी ए आणि डी एड ची पदवी मिळवल्यावर 15 जून 2007 रोजी उस्मानाबादमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेवर रुजू झाले. ते पाचवी ते सातवी या वर्गांना इंग्रजी शिकवत असत. त्यांनी दुसऱ्या बाजूला एम ए आणि बी एड पूर्ण केले. त्यांना डॉक्टर, व्हायचे होते. पण ते हुकले आणि त्यांच्या हाती स्टेथस्कोपच्या ऐवजी खडू-फळा आला. त्यानी तो घेऊन ‘अभ्यासाचा कंटाळा’ या आजारावर रामबाण उपचार केले आहेत आणि त्यांचे ‘ऑपरेशन शाळा’ व्यवस्थित पार पाडले जात आहे.\nमिस्टर बिडी – किसनलाल सारडा\n‘मिस्टर बिडी’ हे किसनलाल सारडा यांचे आत्मकथन भारती संजय प्रधान यांनी प्रथम इंग्रजी भाषेत लिहिले. त्याचा मराठी अनुवाद उषा तांबे यांनी केला आहे. बस्तीराम बाबा सारडा यांनी विडी व्यवसाय 1922 मध्ये सुरू केला. तो व्यवसाय सिन्नरसारख्या दुष्काळाचे चटके सतत बसणाऱ्या तालुक्यात फळला, फुलला आणि सारडा विडी कारखानदार नावारूपाला आले. त्��ांचे प्रतिनिधी म्हणजे किसनलाल सारडा. सारडा यांनी विडीला संशोधनाची जोड दिली. विडी उद्योगात विविध प्रयोग केले. विडीची जाहिरात करणारी सर्वात पहिली व्हॅन सारडा यांनी रस्त्यावर आणली. त्यांनी विडीचा प्रचार-प्रसार खेड्यापाड्यांत जाऊन केला. विडी सातासमुद्रापार नेली.\nबहिणाबाई चौधरी यांची ‘मोट हाकलतो एक’ ही मोटेवरील व विहिरीशी संबंधित सुंदर कविता आहे. त्या कवितेत मोटेच्या साहित्यसाधनांचा नामोल्लेख येतो. बहिणाई म्हणतात -\nनाव दोन धाव एक\nमराठी साहित्यात काही सुंदर कविता विहिरीच्या, मोटेच्या संबंधात आलेल्या आहेत. बहिणाबार्इंच्या कवितेत बैल, आडोयला, कना, चाक, सोंदर, धाव आदींची सुंदर गुंफण आहे. संत सावता माळी यांच्या एका अभंगात विहीर, मोट, नाडा, पीक, पाणी आदींचा उल्लेख आलेला आहे. सावता माळी लिहितात-\n‘तिला काही सांगायचंय’च्या निमित्ताने...\n‘तिला काही सांगायचंय’ (2019) हे हेमंत एदलाबादकर यांचे रंगभूमीवर गाजत असलेले बहुचर्चित असे आजचे स्त्रीप्रधान नाटक. या नाटकाने आधुनिक काळातील स्त्री-पुरुष संबंधावर प्रकाशझोत टाकला आहे. बंडखोर नाटक म्हणून या नाटकाची मोठ्या प्रमाणात जाहिरात केली गेली; परंतु ते नाटक पाहिल्यास तशी कोणतीही बंडखोरी यात दिसत नाही. केवळ दोन पात्रांवर मंचित झालेले आणि पतिपत्नींच्या सहजीवनावर भाष्य करणारे ते नाटक प्रारंभीच प्रशांत दळवी यांच्या ‘चाहूल’ या नाटकाची आठवण करून देते. त्या नाटकामध्येही दोनच पात्रे आहेत आणि दुसरे पुरुष पात्र आभासी आहे. त्या नाटकात प्रथमदर्शनी जे रचनातंत्र दिसते ते ती आठवण सहजी जागी करणारेच आहे. ते नाटक जवळ जवळ तीन दशकांपूर्वीचे आहे. ‘तिला काही सांगायचंय’ या नाटकातून मिताली आणि यश या जोडप्याची कथा साकारली आहे. ती कथा जागतिकीकरणाच्या काळातील आधुनिक तरुणीची आहे असे म्हटल्यावर नाटकाकडे लक्ष वेधले जाणे साहजिक होते; परंतु नाटक पाहिल्यावर मात्र तशी प्रचीती येत नाही.\nमराठी गझल - अहाहा टमाटे किती स्वस्त झाले \nचंद्रशेखर सानेकर यांच्या \"गझल आणि ‘ग्रामीण गझल’\" या लेखाच्या निमित्ताने ज्येष्ठ गझलकार सदानंद डबीर यांनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया ...\n1. चंद्रशेखर सानेकर यांचा (एकूणच मराठी) गजलेच्या ‘सपाटपणा’वरील आक्षेप योग्यच आहे. 2. मराठी गजलची वाढ संख्यात्मक झाली आहे, गुणात्मक दर्जा घसरला आहे ही खंत माजी संमेलनाध्यक्ष अक्षयकुमार काळे ह्यांनीही व्यक्त केली होती. 3. त्यातून मार्ग कसा काढायचा ह्यावर मतभिन्नता असू शकते. 4. मी चंद्रशेखर सानेकर यांच्या लेखनावर टिप्पणी करणार नाही, पण ह्या विषयावर काही मुद्दे मांडण्याचा प्रयत्न करतो.\n4.1बहर, काफिया, अलामत, रदीफ ह्या तांत्रिक गोष्टी आल्या म्हणजे गजल ‘जमली’ किंवा ती लिहिणाऱ्याला ‘वश झाली’ हा प्रचंड गैरसमज कार्यशाळांतून पसरला गेला आहे. त्यामुळे गजलीयत किंवा शेरीयत हेच गजलेचे किंवा शेराचे व्यवच्छेदक लक्षण आहे हेच विसरले गेले आहे.\nगजलीयत शिकवता येत नाही. तिची व्याख्या करता येत नाही. ‘होसला अफजाई’ किंवा प्रोत्साहन देण्याच्या नादात सुमार किंवा गजलच नाही अशा रचनांना दाद देणे सुरू झाले आहे.\nछायाचित्रकारांचा कोल्हापुरी गुरू- ज्ञानेश्वर वैद्य\nएएस(as) ज्ञानेश्वर वैद्य हे छायाचित्रणाची पदवी मिळवणारे पश्चिम महाराष्ट्रातील पहिले व्यक्ती आहेत. त्यांनी छायाचित्रणात AFIP ही राष्ट्रीय तर AFIAP ही आंतरराष्ट्रीय पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी छायाचित्रणात तीन वर्षांत छत्तीस सुवर्णपदके, बावीस रौप्य पदके, तर सोळा कांस्यपदके जिंकलेली आहेत. ते छायाचित्रकारांचे गुरू म्हणून कोल्हापूर जिल्ह्यात ओळखले जातात.\nगझल आणि ‘ग्रामीण गझल’\nवीस-पंचवीस वर्षांपासून एक नवा तरुण वर्ग गझलेकडे वळला. तो मोठ्या संख्येने ग्रामीण परिवेशातील आहे. त्यांची संख्या मोठी आहे. त्यांचा उत्साह, जोश, दांडगा आहे. त्यांच्याकडून येणाऱ्या गझलांची संख्यात्मक वाढही वेगवान आहे. तेथेच एक गडबड आहे.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://bahuvidh.com/punashcha/12339?replytocom=3379", "date_download": "2020-04-07T16:50:14Z", "digest": "sha1:33C7PBOAGG7R3OXDO3GWS74WOTGUYJ7T", "length": 10938, "nlines": 153, "source_domain": "bahuvidh.com", "title": "लोकमान्यांचे अखेरचे क्षण… - बहुविध.कॉम", "raw_content": "विद्यमान सभासद कृपया लॉगिन करा\nप्रस्तुत लेखाचे लेखक पुंडलिकजी कातगडे हे गंगाधरराव देशपांडे यांचे शिष्य. गंगाधरराव हे लोकमान्य टिळकांचे उजवे हात, पुढे गांधीजींकडेही त्यांना तेवढेच महत्वाचे स्थान प्राप्त झाले होते. लोकमान्य आजारी असताना शेवटच्या काळात अर्थातच गंगाधरराव सतत त्यांच्या ��सपास होते आणि त्यामुळेच पुंडलिकजीही तिथे असायचे. लोकमान्यांचा आजार बळावल्याचे कळल्यापासून तर त्यांचा मृत्यू होईपर्यंतच्या काळातील सर्व घडामोडी कातगडे यांनी त्यामुळेच अत्यंत जवळून पाहिल्या. आपल्या आत्मचरित्रात त्यांनी याविषयी सविस्तर लिहिले आहे. त्यातला काही भाग ‘वाङ्मय-शोभा’या मासिकात प्रसिद्ध झाला होता. त्यात त्यांनी टिळकांच्या निधनाआधीचे काही तास आणि नंतरचे काही तास याचे जे विलक्षण प्रभावी वर्णन केले आहे ते वाचताना आपण प्रत्यक्ष तिथे वावरतो आहोत, असे वाटू लागते. १ ऑगस्ट रोजी, म्हणजे दोनच दिवसांपूर्वी टिळकांच्या मृत्यूशताब्दी वर्षाला प्रारंभ झाला आहे, त्या निमित्ताने हा प्रचितीपूर्ण लेख देत आहोत. कातगडे हे मूळचे बेळगावचे. पुढे त्यांनी संयुक्त महाराष्ट्र लढ्यातही महत्वाचीभूमिका बजावली. त्यांनी केलेले आणखी एक अत्यंत महत्वाचे काम म्हणजे, कानडी-मराठी शब्दकोष.\nहा लेख पूर्ण वाचायचाय सोपं आहे. एकतर ‘पुनश्च’ नियतकालीकाचे सशुल्क सभासदत्व घ्या.\nतुमचे सोशल अकाऊंट कनेक्ट करून आजच्या दिवसापुरते बहुविध डॉट कॉम चे सभासद व्हा.\nफ्रीमियम चे सभासदत्व मात्र एका दिवसात संपत असल्याने त्याआधी पैसे भरून वार्षिक सभासदत्व घेणे आवश्यक आहे. काही अडचण आली तर ९८३३८४८८४९ या क्रमांकावर संपर्क साधा.\nविद्यमान सभासद जर काही कारणाने logout झाले असतील तर ते देखील हा पर्याय वापरून लॉगीन करू शकतात.\nडोळे भरून आले…. निःशब्द\nविलक्षण प्रभावी वर्णन.. पूर्ण चित्र डाेळ्यासमाेर उभे राहिले\nमन भरून आले. लोकमान्य शब्दाचा खरा अर्थ कळला.\nPrevious Postमी ‘कैद केलेले कळप’ ही कादंबरी का लिहिली\nNext Postमराठी भाषा- तंत्र आणि मंत्र- भाग २३\nसभ्यसंमत न समजला जाणाऱ्या किंवा वर्जित [ Taboo] असणाऱ्या एका …\n‘पाटोदा गावाला भेट’ एक समृद्ध अनुभव\nकष्टाची भाजी-भाकरी” असं नाव दिलेल्या एका काचेच्या खोलीत पाटोद्याला मिळालेले …\nहसण्यावारी – भाग ६\nनवरा-बायकोचा संसार सुखाने चालण्यासाठी त्यातल्या एकाची पंचाईत होणं अगदी …\nहसण्यावारी – भाग ५\nबुध्दीबळाच्या पटाच्या डिझाईनचा पेहराव केलेल्या या तरूणाकडे आधी आपलं लक्ष …\nव्यक्त होणे-एक गरज – राधिका वेलणकर -नातू\nहा लेख वाचण्यासाठी आपल्याला ‘अंतरंग’ नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. ‘अंतरंग’ …\nचित्रकार बहुदा वसंत सरवटे आहेत. जाणकारांनी पुष्टी करावी. अंक- ललित, …\nहे खरंय की, या युद्धात शेवटी तुमचीच जीत होते. आमची …\nशब्दांच्या पाऊलखुणा – खलबत आणि खलबत्ता (भाग सात)\n'खल' हा शब्द संस्कृतमध्येही असला तरी तो मूळ द्राविडी आहे …\n'सिनेमा पाहिलेला माणूस' या अशोक राणे यांच्या नुकत्याच प्रसिध्द झालेल्या …\nकरोनाचे दिवस, करोनाच्या रात्री\nआता या एकांतातला धुंदपणा नशा उतरावी तसा पार उतरुन गेला …\n‘पाटोदा गावाला भेट’ एक समृद्ध अनुभव\nहसण्यावारी – भाग ६\nहसण्यावारी – भाग ५\nव्यक्त होणे-एक गरज – राधिका वेलणकर -नातू\nशब्दांच्या पाऊलखुणा – खलबत आणि खलबत्ता (भाग सात)\nकरोनाचे दिवस, करोनाच्या रात्री\n✍️‘वयम्’ कथा स्पर्धा- सर्वांसाठी\nपाठारे प्रभूंचा देदीप्यमान इतिहास : हसतखेळत टाकलेला एक दृष्टिक्षेप\nहसण्यावारी – भाग ४\nहसण्यावारी – भाग ३\nहसण्यावारी – भाग २\nहसण्यावारी – भाग १\nमोबाईलवेड :बालकांचे की पालकांचे \nमाझा ‘लोकल’ गाडीचा अनुभव( ऑडीओसह)\nफेसबुक पेज लाईक/फॉलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.fikarnot.online/Encyc/2020/3/4/Devi-Short-film-Review-.html", "date_download": "2020-04-07T15:40:31Z", "digest": "sha1:AYUUOBQK4MEM35ENR4AJRZFRKOWY5Q5Y", "length": 5441, "nlines": 11, "source_domain": "www.fikarnot.online", "title": " महिला सुरक्षेच्या थोबाडीत मारणारा लघुपट : “देवी” - Fikarnot", "raw_content": "महिला सुरक्षेच्या थोबाडीत मारणारा लघुपट : “देवी”\nआपल्या इथे म्हणजे भारतात म्हटलं जातं “यत्र नार्यस्तु पूज्यंते रमंते तत्र देवता”. मात्र खरंच आपल्याकडे हे पाळलं जातं मुली सुरक्षित आहेत आणि ज्यांच्या सोबत अत्याचार झाला, ज्यांचा या अत्याचारात मृत्यु झाला, त्यांचा आत्मा शांत कसा होणार असे एक नाही हजार प्रश्न मनात उपस्थित करणारा, शेवटच्या सीनला अंगावर शहारे देणारा, आणि डोळ्यात पाणी आणणारा लघुपट म्हणजे ‘देवी’.\nकाजोल, मुक्ता बर्वे, नीना कुलकर्णी, नेहा धूपिया, श्रुति हासन, शिवानी रघुवंशी, यशस्विनी दायमा, संध्या म्हात्रे, रमा जोशी अशा सगळ्यांनी मिळून या लघुपटात एकदाही ‘बलात्कार’ हा शब्द न उच्चारता केवळ त्यांच्या प्रभावी संवादांमधून आणि अभिनयातून जे काही काम केलं आहे, त्यासाठी शब्द नाहीत | लघुपटाच्या कथेविषयी सांगितले तर ते बघण्यात जे ‘फील’ येतं, ते येणार नाही, त्यामुळे आपण सगळ्यांनी दिवसभरातील 13 मिनिटे बाजूला काढून हा लघुपट अवश्य बघावा.\nलघुपट खूप सुंदर आणि प्रभावी पद्धतीने लिहीला गेला आहे. ��क भयंकर सत्य, एक भीषण परिस्थिती या लघुपटाच्या माध्यमातून आपल्यासमोर येते, आणि आपले डोळे खाडकन उघडतात. लघुपटाची सुरुवात होते, तेव्हा विषय काय आहे हे पटकन लक्षात येत नाही, मात्र हळु हळु हा लघुपट उलगडत जातो आणि एक भीषण सत्य समोर येतं.\nकेवळ २४ तासातच या लघुपटाला ३५ लाख लोकांनी बघितले आहे. आणि हा लघुपट यूट्यूब वर ट्रेंड करतो आहे. या लघुपटाचे दिग्दर्शन केले आहे प्रियंका बॅनर्जी यांनी. लघुपटात प्रत्येक महिलेचं प्रतिकात्मक रूप दाखवलं आहे, मग ती काजोल सारखी एक गृहिणी असेल, किंवा नेहा धूपिया सारखी एक कॉर्पोरेट वर्किंग वुमन, शिवानी रघुवंशी सारखी एक मेडिकल विद्यार्थी, यशस्विनी दायमा सारखी मूक बधीर मुलगी, नीना कुलकर्णी सारखी वयस्कर महिला, मुक्ता बर्वे सारखी एक मुस्लिम महिला किंवा श्रुति हासन सारखी एक मॉडर्न मुलगी किंवा शेवटी……… कुणीही असू देत| बलात्कार हा कपडे बघून, आर्थिक स्टेटस बघून किंवा वय बघून होत नाहीत, ही एक मानसिक विकृति आहे, हा संदेश यामधून देण्यात आला आहे. तो ही Loud and Clear अशा स्वरूपात.\nअवश्य बघावा, प्रत्येकाने. महिलांनी तर नक्कीच आणि त्याहूनही जास्त पुरुषांनी \n- निहारिका पोळ सर्वटे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://thinkmaharashtra.com/taxonomy/term/222?page=5", "date_download": "2020-04-07T16:50:46Z", "digest": "sha1:N6LCLKRE3JVF2TZRUKVUCH6R4RWC7GYN", "length": 27418, "nlines": 99, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "कला | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nकोरा कॅनव्हास: आकार आणि अर्थ\n‘कोऱ्या कॅनव्हास’चे इंगित असे, की त्या निर्विकारी रिकामेपणात एक प्रश्नचिन्ह तरळत असते. त्यामागील प्रश्न असा, की ते रितेपण, ती पोकळी, तो अवकाश काय आहे तो वरवर दिसतो तसा रिकामा आहे की त्यात आणखी काही आहे तो वरवर दिसतो तसा रिकामा आहे की त्यात आणखी काही आहे तो प्रश्न चित्रकाराला विचारून कॅनव्हास अबोल होतो आणि हळूहळू, त्या अबोध रितेपणाच्या सीमा विस्तारू लागतात; स्थलकालाची, लांबीरुंदीची परिचित अशी परिमाणे बदलू लागतात. चौकटीतील पांढऱ्या रंगाची खोली वाढू लागते. कॅनव्हासचा प्रथम जाणवणारा पोत अदृश्य होत होत तेथे अभ्राच्छादित आकाश निर्माण होते.\nकॅनव्हासवर पडलेला प्रकाश व अतिसूक्ष्म सावल्या, चौकटीच्या आसपास आलेले डाळीच्या आकाराएवढे फुगवटे, कॅनव्हासच्या विणीत आलेला जाड धागा किंवा कडेकडेने जाणारी एखादी मुंगी, कॅनव्हासच्या धाग्यांतील म���ूनच जाणवणारे सूक्ष्म तंतू हे सर्व घटक विलक्षण आकार-अर्थ धारण करू लागतात आणि मग, मन त्या सर्वांमध्ये न गुंतता आणखी खोलावरील पायऱ्या भरभर उतरू लागते.\nवारकरी शिक्षण संस्था आळंदी : कीर्तनकारांचे विद्यापीठ\nमहाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील पहिल्या वारकरी शिक्षण संस्थेची गुढी 24 मार्च 1917 रोजी (चैत्र शुद्ध प्रतिपदा (गुढीपाडवा) शके 1839) आळंदी येथे उभारली गेली. महाराष्ट्र धर्माचे अनौपचारिक विद्यापीठ त्या संस्थेच्या द्वारे निर्माण झाले. त्या विद्यापीठाचे पहिले कुलगुरू झाले ते वै. गुरुवर्य जोग महाराज त्यांचेच प्रयत्न त्या पीठाच्या स्थापनेमागे होते. घटनेला 2017 च्या गुढीपाडव्याला एक शतक पूर्ण झाले. संस्थेचा शताब्दी महोत्सव मोठ्या उत्साहाने वर्षभर महाराष्ट्रात साजरा झाला. आता ती संस्था म्हणजे जोगमहाराज यांचे स्मृतीस्मारकच होऊन गेली आहे. या शतकाच्या वाटचालीत संस्थेने हिंदू संस्कृतीचे, वारकरी पंथाच्या तत्त्वज्ञानाचे जागरण तर केलेच; त्याबरोबर महाराष्ट्राचे ‘महाराष्ट्रपण’ जपले. बुद्धिमत्ता, वैज्ञानिक दृष्टिकोन, सुसंस्कारित समाज व सामाजिक निकोपता यांसाठी संस्थेने कार्य केले. वारकरी शिक्षण संस्थेचे अभूतपूर्व असे योगदान महाराष्ट्रात कीर्तनकारांची, कीर्तन-प्रवचन-भजनादी भक्तिपर्वाची आणि प्रबोधन परंपरेची कक्षा रुंदावण्यात आहे. वारकरी संस्थेने ग्रामीण भागातील व विशेषतः बहुजन समाजातील तरुणांना या भक्तिप्रवाहांमध्ये आणून महाराष्ट्रात हरिभक्तीची आणि कीर्तनकारांची मांदियाळी निर्माण केली.\nकविमनाचा चित्रकार प्रभाकर बरवे\nप्रभाकर बरवे हे भारतातील श्रेष्ठ चित्रकारांपैकी एक होते. त्यांचे भारतीय आधुनिक कलेतील योगदान महत्त्वपूर्ण आहे. त्यांची कलेवरील निष्ठा व कलेशी बांधिलकी हे गुण संशयातीत होते. ते त्यांना झालेल्या व्याधीमुळे मृत्यूपूर्वीचे शेवटचे जवळजवळ दोन महिने सायन इस्पितळात होते. ते चित्रकलेवर इस्पितळातील खाटेवर पडून तासन् तास बोलत असत; रात्री अगदी एक वाजेपर्यंतसुद्धा. इस्पितळातील काळोख, औषधांचा दर्प, विव्हळणारे इतर रुग्ण आणि त्यात आमची कलेवरील चर्चा ते मिश्रण विचित्र वाटत असे. बरवे यांचे दुर्बल झालेले शरीर व त्यांना सततची वेदना असतानासुद्धा ते कलेचा विचार कसा काय करू शकतात असा प्रश्न मला पडत असे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या अवस्थेतसुद्धा त्यांची विनोदबुद्धीही तल्लख राहिली होती.\nमाझी त्यांच्याशी पहिली भेट झाली ती 1972 मध्ये. त्यावेळी माझे जहांगीर आर्ट गॅलरीत समूह प्रदर्शन भरले होते व ते बघण्यासाठी ‘विव्हर्स सेंटर’मधील काही चित्रकार आले होते. त्यात बरवेही होते. बरवे यांना माझी चित्रे आवडली व त्यांनी मला समोवार येथे चहापानासाठी (समोवार हा जहांगीर आर्ट गॅलरीतील कॅफे 2015 पर्यंत चालू होता) बोलावले. त्यांनी त्यांना माझी चित्रे का आवडली ते थोडक्यात सांगितल्यावर, ते ‘आता स्टुडिओवर येत जा’ असे म्हणाले. मला आनंद झाला.\nमुंबईच्या काळा घोडा परिसराचे सौंदर्य\nमुंबईमध्ये अनेक धर्म, जाती-जमातींतून बनलेल्या एकोप्याचे प्रतिबिंब सामाजिक विविधतेत दिसून येते, तर विविध देशी-विदेशी स्थापत्यशैलींत बांधलेल्या इमारतींत अप्रतिम कलासौंदर्याचा मिलाफ दिसून येतो. काळा घोडा परिसर हे त्याचे उत्तम उदाहरण आहे\nमुंबईला आधुनिक शहराचा चेहरा नागरी व्यवस्थापनाची उत्तम जाण व निर्णयक्षमता असलेले ब्रिटिश गव्हर्नर आणि तज्ज्ञ नगररचनाकार यांनी दिला. बांधकामाचा पूर्वानुभव आणि विदेशी भाषेचा गंधही नसलेल्या आंध्र प्रदेशाच्या तेलुगू समाजातील कुशल कंत्राटदारांनी मुंबईमधील विदेशी शैलीतील इमारती प्रत्यक्षात उभ्या केल्या. भारतीय स्थापत्य अभियंत्यांनी बांधकाम देखरेख; तसेच, ब्रिटिश आर्किटेक्ट व कंत्राटदार यांच्यासाठी दुभाष्याचे काम केले. कालांतराने, वसाहतकालीन वास्तुशैलीही ब्रिटिश राजवटीप्रमाणे लोप पावली. तेलुगू समाजातील नव्या पिढ्यांनीही पिढीजात बांधकाम व्यवसाय बंद करून इतर छोट्यामोठ्या धंद्यांत शिरकाव केला.\nशिवाजीराजांची रांगोळी अकरा एकरांत; कोपरगावात\nकोपरगावच्या बारा वर्षें वयाच्या सौंदर्या संदीप बनसोड हिला रांगोळी काढण्याचा छंद आहे. तिने तिची कला जनतेसमोर यावी यासाठी नगर-मनमाड महामार्गावर, कोपरगावजवळ राजेंद्र फुलफगर यांच्या फार्महाउसवर अकरा एकरांत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची विश्वविक्रमी रांगोळी साकारली आहे रांगोळीचे ठिकाण कोपरगाव व शिर्डी यांच्या मधोमध आहे. रांगोळीचा ध्यास सौंदर्याने प्रजासत्ताक दिनी घेतला. तिने त्या दिवशी विश्वविक्रमी रांगोळीची सुरुवात केली. ती शिवजयंतीला पूर्ण झाली. त्या रांगोळ���साठी तिला सुमारे पंचेचाळीस लाख रुपयांचा खर्च झाला. वडील संदीप बनसोड यांनी दागिने, सोने-नाणे गहाण ठेवून ती रक्कम उभी केली. काही दानशूर मंडळींनीही त्यात भर घातली.\nसौंदर्या बनसोड ही इयत्ता सातवीमध्ये शिकत आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांची जयंती 19 फेब्रुवारी रोजी असते. तिने 2019 सालच्या शिवजयंतीचा मुहूर्त पकडला. कोपरगाव हे शहर साईबाबांच्या शिर्डीपासून सोळा किलोमीटर अंतरावर आहे. साईदर्शनासाठी देश-विदेशांतील भक्त मोठ्या प्रमाणात तेथे येतात. त्यांना ती कला पाहण्याची संधी मिळणार आहे. विश्वविक्रमी रांगोळी साकारण्याचा ध्यास तिने एकटीने घेतला. तिचे मन मध्येच एकदा 12 फेब्रुवारी 2019 रोजी खट्टू झाले. कारण कोपरगावच्या परिसरात अवकाळी पाऊस आला. पण योगायोगाने, पाऊस तिचे रांगोळीचे काम ज्या ठिकाणी चालू होते त्या ठिकाणी बरसलाच नाही\nदिलीप म्हैसकर - मृत लाकडात संजीवनी\nकोकणाच्या संगमेश्वर तालुक्यातील तेरीये गावाची बुरंबीवाडीचे दिलीप म्हैसकर लुप्त होत चाललेली काष्ठ शिल्पकला गेली चार दशके जोपासत आहेत. दिलीप म्हैसकर यांनी स्वत:चे म्युझियम मृत झालेल्या झाडांपासून, त्यांच्या मुळांपासून कलाकृती तयार करून उभे केले आहे. त्यांनी पाहण्याची नजर असेल तर टाकाऊ वस्तूतही कला दिसू शकते हे सिद्ध केले आहे.\nदिलीप म्हैसकर हे दादासाहेब सरफरे विद्यालयात वरिष्ठ लिपिक होते. त्यांना लाकडाचा एक छोटा तुकडा चाळीस वर्षांपूर्वी मिळाला. त्याचा आकार काहीसा गणपतीसारखा आहे असे त्यांच्या लक्षात आले. तेव्हा त्यांनी त्यावर काम सुरू केले. त्या लाकडाचा अनावश्यक भाग काढून टाकल्यावर त्यातून खरोखरीच देखणी गणेशमूर्ती साकार झाली. ते त्यांचे पहिले काष्ठशिल्प. पण तेव्हा त्यांच्या मनात त्यांच्या हातातील ते कसब कला म्हणून विकसित करावे असा विचार नसल्यामुळे ते गणेशशिल्प जतन करण्यासाठी काहीतरी केले पाहिजे याकडे त्यांनी लक्षच दिले नाही. त्यामुळे म्हैसकर यांनी त्या मूर्तीवर पुढील कोणतीही प्रक्रिया केली नाही. परिणामी, ते शिल्प काही काळाने वाळवी लागून नष्ट झाले.\nपांढऱ्या रंगाचा दरारा - एशियाटिक आणि इतर वास्तू\nप्रत्येक रंगाचा स्वभाव वेगळा असतो. रंगाच्या स्वभाववैशिष्ट्यातून इमारती नकळतपणे पाहणाऱ्याशी संवाद साधत असतात. मुंबईतील एशियाटिक सोसायटीच्या इ���ारतीचे सौंदर्य तिचा पांढरा रंग खुलवतो. तो रंग वरकरणी शांत, सौम्य व सदैव प्रसन्न दिसतो. परंतु त्या रंगात एक प्रकारचा दराराही दडलेला असतो. ते एशियाटिकच्या इमारतीकडे पाहून जाणवते. त्या संस्थेच्या कार्याचा दरारा आहेच; तो रूपातूनही प्रकट होतो. संस्थेचा 26 नोव्हेंबर हा स्थापना दिन. ‘एशियाटिक सोसायटी’ दोनशेहून अधिक वर्षें कार्यरत आहे.\nअक्षता संजय शेटे – कलाकार व्यायामपटू\n‘शेटे’ कुटुंब मूळ साताऱ्याचे. अक्षता ही त्यांची आजच्या पिढीची प्रतिनिधी. ती आहे ‘सातारा भूषण’ अक्षता संजय शेटे. तिने तिच्या कर्तृत्वाने देशाचे क्रीडाक्षेत्र लहानपणात गाजवले आहे. तिच्या घरात क्रीडा आणि समाजकार्य यांचा वारसा होताच. लहानग्या अक्षताने पहिले पाऊल बाहेर टाकले तेच मुळी ‘मुंबई शारीरिक शिक्षण मंडळ’ या महाराष्ट्रातील अग्रणी क्रीडा संस्थेत. तेथे संध्याकाळी लहान मुलांसाठी जिम्नॅस्टिक्सचे वर्ग चालत. अक्षताचे बाबा मंडळाचे पदाधिकारी होते. अक्षता त्यांच्या धाकामुळे सुरुवातीला त्या वर्गात जाऊन बसू लागली. अक्षता सर्जनशील आणि उत्साही होती. तिला जिम्नॅस्टिक्समधील कृतिशील आव्हानांची गोडी लागली. तिला सराव करायचा आणि नवनवीन उड्या, कसरती आत्मसात करायच्या याचे जणू वेडच लागले. त्याच बेताला, ती मला भेटली. मी महाराष्ट्र शासनाची जिम्नॅस्टिक्समध्ये मार्गदर्शक आहे. माझ्या नजरेत त्यावेळी आठ वर्षांच्या असलेल्या अक्षतामधील क्रीडा गुणवत्ता भरली व मी तिला अजिंक्य जिम्नास्ट बनवण्याचा चंग बांधला. त्यामुळे तिच्या उत्साहाला चिकाटी आणि एकाग्रता हे गुण लाभले. तिचा स्वभाव जिद्दी होताच, त्यांना परिश्रमांची जोड लाभली.\nसुहास बहुळकर – चित्रकलेतील चतुरस्रता\nसुहास बहुळकर हा मोठा व्यक्तिचित्रकार (पोर्ट्रेट पेंटर) आहे; त्याने मोठमोठाले कलाप्रकल्प हाती घेऊन ते तडीस नेले आहेत वगैरे ऐकून होतो, पण त्याच्याबद्दल ओढ निर्माण झाली ती अलिबागजवळ सासवणे या गावी गेलो तेव्हा. तेथे ख्यातनाम शिल्पकार करमरकर यांच्या कलाकृतींचे कायम प्रदर्शन त्यांच्याच घरात मांडलेले आहे. कोणत्याही दिवशी जाऊन पाहवे आणि आनंदित व्हावे असा तो खजिना आहे. विशेषत: करमरकरांनी कोरलेले प्रत्येक शिल्पकृतीचे डोळे... ते पाहणाऱ्याला गारद करतात. करमरकरांच्या सुनबाई सुनंदा त्या संग्रहालयाची देखभाल करतात, क��ळजी घेतात. एका भेटीत त्यांच्याकडून कळले, की चित्रकार सुहास बहुळकर तेथे येतो, करमरकरांच्या जुन्या डायऱ्या पाहतो, नोंदी करतो. सुहासच्या कलाविषयक आस्थेच्या विविध गोष्टी नंतर मग कळत गेल्या आणि मी त्याच्या व्यक्तिमत्त्वाकडे ओढला जाऊ लागलो. एका टप्प्यावर, आम्ही मित्रच होऊन गेलो\n‘चतुरंग’ संस्थेचा जीवनगौरव पुरस्कार वितरण समारंभ दरवर्षी डिसेंबरमध्ये होतो. जीवनगौरव लोकांच्या देणग्यांतून करावा ही कल्पना त्यांची. तो पुरस्कार पाच हजार लोकांनी प्रत्येकी दोन-पाच हजार रुपये देऊन जमा झालेल्या रकमेतून दिला जातो. त्यामुळे त्याचे आगळे महत्त्व. शिवाय ‘जीवनगौरव’ या ‘टायटल’चे पेटंटदेखील ‘चतुरंग’कडे आहे. पण तो शब्द सध्या सर्रास सर्वत्र वापरला जातो. ‘चतुरंग’चा यंदाचा अठ्ठाविसावा पुरस्कार भारतीय कीर्तीचे व्यक्तिचित्रकार सुहास बहुळकर यांना दिला गेला. त्यावेळी ते महाराष्ट्रात चित्रकलेची उपेक्षा होते याबद्दल तिडिकेने बोलले. त्यांच्या भाषणातील हे उतारे -\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.tusharkute.info/2010/06/", "date_download": "2020-04-07T16:53:36Z", "digest": "sha1:XP54GRXXVDAKJFIDVO4LRJ6N7OWYD5FN", "length": 10870, "nlines": 267, "source_domain": "www.tusharkute.info", "title": "अभिव्यक्ति: June 2010", "raw_content": "\n’तुषार कुटे’ च्या लेखांचा संग्रह...\nपायरसीचे जग [दि. २० जून २०१०]\nमूळ लेख इथे पाहता येईल...\nदैनिक गांवकरी [तरूण] दि. ११ जून २०१०\nमूळ लेख: दैनिक गांवकरी तरूण पुरवणी....\nलेख: दै. गावकरी दि. ४ जुन २०१०\nलोकसत्ता हास्यरंग दि. ४ ऑगस्ट २००३\nस्वर्गामध्ये प्रत्येकाच्या पापाचे घड्याळ लावलेले असते. प्रत्येकाच्या पापवृद्धीप्रमाणे घड्याळाचे काटे फिरत राहतात.\nएकदा परवेझ मुशर्रफ यांच्या बेगमला स्वर्गात जाण्याची वेळ आली. तिथे त्यांना सर्वांच्या पापांची घड्याळे लावलेली दिसली. महात्मा गांधी तसेच मदर तेरेसा या सर्वांचीच घड्याळेही तेथे लावली होती. बेगमला आपले घड्याळ पाहायला मिळाले. त्याचा काटाही खूप पुढे गेला होता. शेवटी त्यांना आपले पती परवेझ मुशर्रफ यांचे घड्याळ पाहण्याची उत्सुकता निर्माण झाली. पण त्यांचे घड्याळ कोठे दिसेना. न राहवून त्यांनी चित्रगुप्तला विचारले,\n‘‘आमच्���ा ह्यांचे घड्याळ कुठे आहे \n ते होय. ते तर इंद्राच्या दरबारात फॅन म्हणून लावले आहे.‘‘\nतुषार भगवान कुटे, जुन्नर, जि. पुणे\nलोकसत्ता हास्यरंग दि. ४ ऑगस्ट २००३\nयेथल्या दरीदरीत हिंडते मराठी...\nरेवदंडा बीच - पुण्याहून अलिबागला निघायच्या आधी आजूबाजूला कोणकोणते समुद्रकिनारे आहेत, याची गुगल मॅप वर माहिती काढून घेतली होती. त्यात रेवदंडा बीच पहिल्या क्रमांकावर होता....\nचिमणचारा - चि.वि. जोशींच्या बालवाड्मयातील आणखी एक कलाकृती म्हणजे 'चिमणचारा' होय. त्यातील मुख्य पात्र म्हणजे चिमणराव. या चिमणरावांना चि. वि. जोशीनी यांनी अजरामर केलंय....\nश्री कृष्ण का विश्वस्त कौन - मराठी भाषा में रहस्य उपन्यासों को बड़ी लंबी परंपरा है. साहित्य के इतिहास में मराठी उपन्यासकारों ने कई बेहतरीन रचनाएं प्रस्तुत की है. इन्हीं उपन्यास श्रृंखल...\nनिसर्ग प्रेरित संगणन (1)\nपायरसीचे जग [दि. २० जून २०१०]\nदैनिक गांवकरी [तरूण] दि. ११ जून २०१०\nलेख: दै. गावकरी दि. ४ जुन २०१०\nलोकसत्ता हास्यरंग दि. ४ ऑगस्ट २००३\nचिमणचारा - चि.वि. जोशींच्या बालवाड्मयातील आणखी एक कलाकृती म्हणजे 'चिमणचारा' होय. त्यातील मुख्य पात्र म्हणजे चिमणराव. या चिमणरावांना चि. वि. जोशीनी यांनी अजरामर केलंय....\nगुगलचा मराठी भाषेवर आणखी एक आघात. - गुगलने मराठी भाषे व्यतिरिक्त भारतातील सर्व भाषेत Translator हि सेवा पुरवायला सुरुवात केली. आणि मराठी भाषेवर अन्याय केला. पण आता गुगल पुढचं पाउल देखील टाकत ...\nदि. ३१ डिसेंबर २००९ (२०१० कडे जाताना...) -\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://www.fikarnot.online/Encyc/2019/9/2/Big-Boss-marathi-season-2-winner-.html", "date_download": "2020-04-07T16:25:32Z", "digest": "sha1:SIXVWOH7XI7LDKWGSTGAHPBIGMSCPTCH", "length": 3288, "nlines": 6, "source_domain": "www.fikarnot.online", "title": " अमरावतीचा पोट्टा बिग बॉस जिंकला ना रे भाऊ... - Fikarnot", "raw_content": "आणि.. शिव ठाकरे ठरला बिग बॉस मराठी २ चा विजेता\nअतिशय उत्कंठावर्धक, बहुप्रतिक्षित बिग बॉस मराठी - २ च्या विजेत्याचे नाव आज जाहीर झाले आहे. अमरावतीचा पठ्ठ्या शिव ठाकरे बिग बॉस मराठी सीझन २ जिंकला असून नेहा शितोळे हिला मात देत त्याने बाजी मारली. बिग बॉसच्या या पर्वाचा विजेता कोण होतं याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले होते. टॉप ५ मध्ये किशोरी शहाणे, वीणा जगताप, शिवानी सुर्वे, शिव ठाकरे आणि नेहा शितोळे होते, मात्र अखेर नेहा आणि शिव यांनी अखेरच्या दोन लोकांमध्ये आपले नाव नोंदवले. प्रेक्षकांच्या भरघोस मतांमुळे शिव ठाकरे बिग बॉसच्या या पर्वाचा विजेता ठरला.\nमूळचा अमरावतीचा असलेला शिव या आधी ‘रोडीज’ या बहुचर्चित हिंदी रिअॅलिटी शओ मध्ये दिसला होता. त्यानंतर बिग बॉसमुळे त्याला नवीन ओळख मिळाली. आणि अखेर विजयी होऊन त्याने एका नव्या विश्वात पाऊल ठेवले आहे. यापुढे तो आणखी कुठल्या कार्यक्रमांमध्ये, मालिकांमध्ये किंवा चित्रपटांमध्ये दिसेल याविषयी प्रेक्षकांना उत्सुकता आहे.\nशिवचा प्रवास सुरुवातीपासूनच रंजक ठरला. शिव आणि वीणा ची जोडी बिग बॉसच्या दुसऱ्या पर्वाची हिट जोडी म्हणून ओळखली जाऊ लागली. शेवटी शिव आणि वीणाच उरणार का असा देखील प्रश्न अनेक प्रेक्षकांना पडला होता. प्रेक्षकांच्या पसंतीस उसतरून शिवने हे यश मिळवलं. आता पुढे तो आणखी कुठल्या कार्यक्रमात दिसेल याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/satkarani-vel/", "date_download": "2020-04-07T17:15:48Z", "digest": "sha1:6YBX6Z6P4WREMFRFZHVQNLHGV3YRNYAF", "length": 7271, "nlines": 154, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "सत्कारणी वेळ – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ April 7, 2020 ] तू लपलास गुणांत\tकविता - गझल\n[ April 7, 2020 ] सुप्त शक्ती\tकविता - गझल\n[ April 6, 2020 ] आमचे ध्येय व दिशा\tकविता - गझल\nHomeकविता - गझलसत्कारणी वेळ\nJuly 18, 2018 डॉ. भगवान नागापूरकर कविता - गझल\nकरू नकोस विचार त्याचा, करणे नाही जेंव्हां तुजला\nमोलाचे हे जीवन असता, व्यर्थ दवडशी वेळ कशाला….१\nदोन घडीचे जीवन सारे, क्षणा क्षणाने जाईल निघूनी\nकुणासाठी हा काळ थांबला, उत्तर याचे घे तू शोधूनी….२\nलहरी उठतील विचारांच्या, आघात होता जेंव्हां मनी\nविवेक बुद्धीने शांत करावी, भाव तरंगे त्याच क्षणी….३\nमर्यादेचे आयुष्य असता, वाहू नकोस विचार प्रवाही\nभगवंताचे स्मरण करण्या वेळेची परि बचत करावी….४\n— डॉ. भगवान नागापूरकर\nAbout डॉ. भगवान नागापूरकर\t1728 Articles\nडॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.\nठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...\nमुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...\nमुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...\nमहाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्याच प्रमाणात आढळते ...\nडॉ. भगवान नागापूरकर यांचे लेखन\nआमचे ध्येय व दिशा\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://thinkmaharashtra.com/taxonomy/term/222?page=6", "date_download": "2020-04-07T17:11:48Z", "digest": "sha1:CEFESOGE7FDBPHIBE5AU6LICAJP46I2N", "length": 32596, "nlines": 118, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "कला | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nकविपण मिरवणारे सुधीर मोघे (Sudhir Moghe)\nप्रसिद्ध कवी सुधीर मोघे यांचे पुण्यामध्ये निधन 15 मार्च 2014 रोजी झाले. गदिमा व शांता शेळके यांचा वारसा सांगणारा व साध्यासोप्या मराठी शब्दांनी कविता सजवणारा कलंदर कवी आपल्यातून निघून गेला सुधीर मोघे यांचा जन्म सांगली जिह्यातील किर्लोस्करवाडीचा. वडील कीर्तनकार असल्याने त्यांच्या कानावर लहानपणापासून मराठी पंडिती कवींच्या उत्तम रचना पडल्या होत्या. घरच्या संस्कारांचा भाग म्हणून त्यांचे दररोजचे परवचा म्हणणे न चुकल्याने शुद्ध शब्दोच्चार आणि पाठांतर झाले, अनेक स्तोत्रे, कविता, अभंग आदी मुखोद्गत झाली होती. त्यांना त्यांच्या पुढील लिखाणात त्या सगळ्याचा उपयोग झाला. त्यांच्या कविता त्यामुळे शब्द, ताल, सूर आणि लय घेऊन येत असत. त्यांनी किर्लोस्करवाडीला, शाळेच्या दिवसांत शाळेत होणाऱ्या अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांत भाग घेतला, पण त्यांचा साहित्यिक म्हणून कालखंड सुरू झाला तो पुण्यात शिक्षणासाठी आल्यावर. त्यांचे वडील बंधू श्रीकांत मोघे यांचे रंगभूमीशी संबंध असल्यामुळे, सुधीर मोघे यांना रंगभूमीचे आकर्षण लहाणपणापासून होते, पण त्यांच्यातील कवी हा लपून राहू शकत नव्हता. सुधीर मोघे यांचे ‘कविता सखी’ हे पुस्तक कविता संग्रह नसून कवीच्या लेखक म्हणून झालेल्या प्रवासाचे एक धावते वर्णणात्मक पुस्तक आहे. कविता सखी या पुस्तकाच्या सुरुवातीलाच कवी म्हणतो,\nतेंडुलकर यांच्या पटकथा लेखनाची उपेक्षा झाली\nनाटकवेड्या महाराष्ट्राने आणि तेंडुलकरप्रेमी नाटकवाल्यांनीही विजय तेंडुलकर यांचे चित्रपटलेखन कधी गांभीर्याने लक्षात घेतले नाही. महाराष्ट्रानेच जर तेंडुलकर यांच्या चित्रपटकथालेखनाची दखल घेतली नाही तर उर्वरित हिंदुस्तान ती कशाला घेईल एकाच कलावंत माणसाबद्दल त्याच्या नाटक लिहिण्यासाठी आदर आणि चित्रपटकार्यासाठी अनुल्लेख हे पाहून म��ा आश्चर्यच वाटले एकाच कलावंत माणसाबद्दल त्याच्या नाटक लिहिण्यासाठी आदर आणि चित्रपटकार्यासाठी अनुल्लेख हे पाहून मला आश्चर्यच वाटले तेंडुलकर यांनी पैसे कमावण्याच्या हेतूने चित्रपटलेखन केले असेल. तेंडुलकर म्हणत असत, की त्यांच्या डोक्यात नाटक लिहिताना पैसे कमावावे हा विचार नसे. चित्रपट लिहिताना मात्र धन मिळवावे एवढाच हेतू असे. तेंडुलकरांचा कदाचित तो विनयही म्हणता येईल. पण मग मनात प्रश्न असा येतो, की त्यांची पटकथा-संवाद असलेला ‘अर्धसत्य’ पाहिल्यानंतर राजकपूरने त्याच्यासाठी पटकथा लिहिण्यास तेंडुलकर यांना बोलावले; तेव्हा त्यांनी राजकपूरच्या नावे होत्या त्या प्रकारच्या लोकप्रिय, बाजारू धर्तीच्या लेखनास नकार का दिला तेंडुलकर यांनी पैसे कमावण्याच्या हेतूने चित्रपटलेखन केले असेल. तेंडुलकर म्हणत असत, की त्यांच्या डोक्यात नाटक लिहिताना पैसे कमावावे हा विचार नसे. चित्रपट लिहिताना मात्र धन मिळवावे एवढाच हेतू असे. तेंडुलकरांचा कदाचित तो विनयही म्हणता येईल. पण मग मनात प्रश्न असा येतो, की त्यांची पटकथा-संवाद असलेला ‘अर्धसत्य’ पाहिल्यानंतर राजकपूरने त्याच्यासाठी पटकथा लिहिण्यास तेंडुलकर यांना बोलावले; तेव्हा त्यांनी राजकपूरच्या नावे होत्या त्या प्रकारच्या लोकप्रिय, बाजारू धर्तीच्या लेखनास नकार का दिला तेंडुलकर यांनी चित्रपटांचा कला-अभ्यास सूक्ष्मतेने केला होता. तेंडुलकर ‘प्रभात’चे चित्रपट प्रकाशित झाले त्या काळात शाळकरी विद्यार्थी होते. पण त्यांनी ‘माणूस’, ‘कुंकू’, ‘तुकाराम’, ‘ज्ञानेश्वर’ हे चित्रपट त्या माध्यमाची आवड व ओढ आहे म्हणून पाहिले. त्यांनीच मला तसे एकदा सांगितले होते. तितकेच नव्हे तर ‘प्रभात’च्या चित्रपटांच्या डीव्हीडी पुढे आल्या तेव्हा त्यांनी सर्व अभिजात चित्रपटांच्या डीव्हीडींचा संच खरेदी करून ठेवला होता. त्यांनी ‘प्रभात’च्या ‘ज्ञानेश्वर’ या चित्रपटावर रसपूर्ण लिहिलेदेखील आहे.\nती एक गृहिणी. तिला संसारात थोडा वेळ मिळू लागल्यावर तिच्या मनातील गाणे शिकण्याची जुनी उर्मी उफाळून वर आली आणि तिने एक दिवस थेट गाठले, नागपुरातील सर्वात जुने ‘बुटी संगीत महाविद्यालय’ गाण्याच्या वर्गात जागा नव्हती, पण सतारीच्या वर्गात होती. म्हणून तिने सतार शिकण्यास सुरुवात केली. तेथे तिला प्रसिद्ध दिलरुबावादक शुभदा पेंढारकर गुरू म्हणून लाभल्या... ती गृहिणी म्हणजे नंदिनी सहस्रबुद्धे. त्यांनी स्वतःसाठी म्हणून पंचवीस वर्षांपूर्वी सुरू केलेला तो प्रवास अनेक स्त्रियांना बरोबर घेऊन नदीच्या प्रवाहासारखा विस्तारला आहे.\nनंदिनी यांनी सतारवादनात ‘अलंकार’पर्यंतचे शिक्षण घेतल्यावर ‘एसएनडीटी (मुंबई)’, येथून एमएची पदवी मिळवली. त्यांना त्यांच्या माहेरून कलेचा वारसा लाभला आहे. नंदिनी या पूर्वाश्रमीच्या सुनीता बापट. त्यांचे श्रीकृष्ण (बाळ) बापट हे वडील जुन्या काळातील छायालेखक. त्यांनी ‘ऊनपाऊस’, ‘अवघाची संसार’, ‘जगाच्या पाठीवर’ या आणि त्या वेळी गाजलेल्या बऱ्याच मराठी चित्रपटांचे छायालेखन केले आहे. नंदिनी यांनी शाळेत असताना दोन वर्षे गाणे शिकून नंतर खेळांवर जास्त लक्ष दिले.\nलोककवी वामनदादा कर्डक : आंबेडकरी युगाचा सर्जनशील भाष्यकार\nगौतम चंद्रभान … 09/12/2018\nलोककवी वामनदादा कर्डक म्हणजे आंबेडकरी विचारांचे सर्जनशील वादळ. त्यांनी त्यांच्या काव्यप्रतिभेने आणि पहाडी आवाजाने त्यांचे प्रेरणास्रोत व उद्धारकर्ते अशा बाबासाहेबांचा सांगावा खेड्यापाड्यांत पोचवला. त्या ध्येयवेड्या भीमशाहिराने त्यांचे सर्व आयुष्य आंबेडकरी चळवळीसाठी वेचले; भीमकार्याची महती जगाला सांगितली.\nवामनदादा कर्डक यांचा 15 ऑगस्ट 1922 हा जन्मदिन. त्यांचा जन्म नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर तालुक्यातील देशवंडी या खेड्यात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव तबाजी कर्डक, आईचे नाव सईबाई. त्यांचा मोठा भाऊ सदाशिव तर धाकटी बहीण सावित्री होती. लहान वामन गुरेढोरे सांभाळायचा. गावचा संबंध तो तितकाच, कारण वयाच्या दहाव्या वर्षी वामनराव आईवडिलांसमवेत मुंबईस आले. गावी जी तुटपुंजी शेती होती त्यावर कुटुंबाचा चरितार्थ चालणे मुश्किल होते. त्यांचे बालपण गरिबीत आणि खडतर अशा परिस्थितीत गेले. त्यांनी बालपणी खेळण्याच्या आणि शिकण्याच्या वयात आईसोबत कोळशाच्या वखारीत कोळसा वेचण्याचे काम केले. त्या दरम्यानच, त्यांची जेमतेम अक्षरओळख झाली. लिहितावाचता येऊ लागले.\nजाणता राजा – हिंदीमध्ये, दिल्लीत\nशिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी लिहिलेल्या ‘जाणता राजा’ या महानाट्याचे हिंदीतून पहिल्यांदाच सादरीकरण झाले, तेही थेट लाल किल्ल्यावर नाटकाचे प्रयोग एप्रिल महिन्यात 6 ते 10 या तारखांना (2018) पार पडले. महाराजांची कीर्ती त्या प्रयोगांमुळे महाराष्ट्राबाहेरील जनसामान्यांपर्यंत पोचली\nरवींद्रनाथ टागोर यांनी ‘प्रतिनिधी’ आणि ‘शिबाजी उत्सव’ अशा त्यांच्या दोन कवितांच्या माध्यमातून शिवस्तुती केली आहे. त्यांनी शिवरायांचे समकालीन भारतातील स्थान उलगडून दाखवले आहे. लाला लजपतराय यांनीही 1896 साली शिवाजी महाराजांचे उर्दू भाषेत लिहिलेले चरित्र लाहोर येथून प्रकाशित केले. त्या लेखनामागील कारण एकच होते. शिवाजी महाराज हे समग्र भारतासाठी प्रेरणाकेंद्र आहेत हे त्या प्रभृतींनी जाणले होते. मात्र उत्तर भारतातील हिंदीभाषिक जनतेला, विशेषतः तरुणाईला शिवाजी महाराजांची स्वराज्यगाथा माहीत असण्याची शक्यता नाही. इतिहासात देशाचे नाव जागतिक स्तरावर उंचावणाऱ्या महानेत्याचा चरित्रपट ‘राजा शिवछत्रपती’च्या माध्यमातून शब्दबद्ध करण्याचे काम केले ते बाबासाहेब पुरंदरे यांनी. त्याचेच पुढे ‘जाणता राजा’ या मराठी महानाट्यात रूपांतर झाले.\nअनोखे गुरू-शिष्य गायक भातखंडे-रातंजनकर-गिंडे\nगुरू-शिष्य नात्याबद्दल कथा अनेक प्रचलित आहेत- प्रेमकथा, भक्तिभावाच्या कथा आणि गुलामीसदृश वागवण्याच्याही. पूर्वीच्या काळी, गुरुकुल पद्धतीत शागीर्द गुरूच्या घरी राहायचा, गुरूची सर्व प्रकारची सेवा करायचा आणि त्यातून गुरूची मर्जी राखली गेली तर त्याच्या कानी आणि गळी काही उतरायचे.\nपं. विष्णू नारायण भातखंडे यांनी मात्र त्यांचा परमशिष्य श्रीकृष्ण नारायण रातंजनकर यास सर्वस्वी वेगळ्या पद्धतीने वाढवले. त्यांनी त्याला त्यांच्या पदराखाली घेऊन त्याचे मुलासारखे शिक्षण नव्हे, तर पालनपोषणदेखील केले; त्याला व्यावसायिकाची तालीम हवी म्हणून बडोद्याला उस्ताद फैयाज खाँ यांच्याकडे पाठवले. त्यांनी तेथे श्रीकृष्ण रातंजनकर याच्या कॉलेजशिक्षणाची व्यवस्थाही केली आणि त्याच्या वयाच्या अठ्ठाविसाव्या वर्षी त्याच्या हाती लखनौच्या मॉरिस कॉलेजचा कारभार सोपवला. त्यांनी ‘त्यांच्या श्रीकृष्णा’ला त्याहून महत्त्वाचे म्हणजे गुरूने शिष्याला कसे वाढवावे हेही जणू शिकवले. त्यामुळे रातंजनकर यांनीदेखील त्यांच्या शिष्यांना प्रेमाने, आस्थेने वागवले/वाढवले. रातंजनकर यांना त्यांचे सगळे शिष्य अजूनही का मानतात हे त्यामुळे सहज समजण्यासारखे आहे. त्या शिष्यांत पं. कृष्णराव गुंडोपंत गिंडे यांचे स्थान विशेष आहे. कृष्णा हा बेळगावजवळील बलहोंगल या लहानशा खेड्यात जन्मला. तो नऊ भावंडांपैकी आठवा. त्यांचे वडील डॉक्टर होते आणि ते संगीतात डुंबलेले असत. त्यामुळे कृष्णाच्या बालपणापासून त्याच्या गायनकलेला उत्तेजन मिळाले. कुमार गंधर्वही बेळगावचे. त्यामुळे त्यांचीही दोस्ती होती.\nईशा 2009 मध्ये आंतरराष्ट्रीय चित्रकला स्पर्धेत दुसरी आली तेव्हा मुंबईतील अंधेरीच्या ‘राजहंस विद्यालया’त शिकत होती. त्या स्पर्धेसाठी एकशेदहा देशांतून एकूण चोवीस लाख चित्रे आली होती. ईशा तिच्या वडिलांसोबत बक्षीस घेण्यासाठी दाएजीलोन (दक्षिण कोरिया) येथे गेली होती. तिच्या हातात परत येताना पारितोषिकाचा चषक आणि स्पर्धेत यशस्वी झालेले तिचे चित्र छापले असलेला टी-शर्ट होता. तिचे चित्र होते पर्यावरण वाचवण्याचा संदेश देणारे त्या स्पर्धेनंतर तिचे संपूर्ण आयुष्यच बदलून गेले.\nकरवंटीपासून कलाकृती - सुनील मोरे यांचे कसब\nधुळे जिल्ह्याच्या शिंदखेडा येथील सुनील मोरे या उपक्रमशील शिक्षकाने त्याच्या हस्तकौशल्यातून नारळाच्या टाकाऊ भागातून एकापेक्षा एक असे सुंदर कलाविष्कार घडवले आहेत. मोरे यांनी तयार केलेल्या कलाकृती कलाप्रेमींच्या आकर्षणाचा विषय ठरला आहे.\nमोरे प्राथमिक शिक्षक आहेत. त्यांना पर्यावरणाचे निसर्गाच्या अधिक जवळ जाऊन रक्षण करावे असे वाटायचे. त्यातच ते पर्यटनाच्या निमित्ताने सिंधुदुर्गात दहा वर्षांपूर्वी गेले होते. तेथे लाकडापासून, शंख-शिंपले यांपासून तयार केलेल्या कलावस्तू काही स्टॉल्सवर त्यांच्या नजरेस पडल्या. त्यांना शहाळ्यापासून तयार केलेल्या काही सुबक वस्तूही दिसल्या. त्यांनी शिंदखेड्यास परतल्यावर स्वयंप्रेरणेने, इच्छाशक्तीच्या जोरावर करवंटीच्या कलावस्तू बनवणे सुरू केले. त्यांनी दहा वर्षांत एक हजाराहून अधिक सुरेख कलाकृती साकारल्या आहेत.\nआजचे नाटक – माणसाच्या आतड्याच्या आत शिरून लिहिलेले...\nमनस्विनी लता रवींद्र 25/10/2018\nतरुण पिढी ही नेहमीच पाथब्रेकर असते; नवीन गोष्टी निर्माण करणारी असते. पण सध्या, या पिढीतील लोकांना उसंत नाही; बंडखोरी करण्यासाठी उसंत मिळू नये याची संपूर्ण तरतूद केली गेली आहे. कॉलसेंटर्स, मॉल्स आणि चटकन मिळणारा पैसा - तो टिकवण्यासाठी करावी लागणारी मेहनत. कॉण्ट्रॅक्ट बेसिसवरील नोकऱ्या, पेन्शन नाही - रिटाय���मेंटची त्यांची सोय त्यांनीच करून ठेवायची आता, काही तुम्हाला मिळणार नाही हे सांगणाऱ्या जाहिराती... यामुळे आजच्या पिढीतील राग त्यांना थकवून टाकून संपवला जात आहे.\nआमची आजची पिढी, त्यामुळे, बंडखोर असण्याच्या नुसत्या कल्पनेवर भाळते. आमची बंडखोरीचे गवेराचे प्रिंट्स असलेले टीशर्ट्स घालून किंवा कबीर आणि मीराचे दोहे ‘कोट’ करून कधीकधी संपते. ज्या गोष्टीला विरोध करायचा आहे ते नेमके काय आहे हेच कळेनासे झाले आहे. ती कदाचित आणि सर्रास ‘रूट्स’कडे जाणे म्हणजे ‘ट्रॅडिशनल’ किंवा ‘कन्वेन्शनल’ होणे असेही मानते. अभिजाततावाद वेगळा आणि अंधपणे ‘ट्रॅडिशन्स’ना पुनरुज्जीवित करणे वेगळे; आणि आम्ही नेमके तेच करतो लग्नात खर्च करून सप्तपदी, कन्यादान, मंगळसूत्र, सोने करणे, घरात गणपती बसवणे, जेथे मागील पिढी चुकली आहे तेथे तिला न टोकणे, मागील पिढीवर टीका न करणे इत्यादी.\nआणि मग हेच कलेतही खूप वेळा उतरते. कशालाच विरोध न करता सगळ्यांना भावेल, आवडेल, रुचेल असे लोकाभिमुख काम करत राहायचे काहीतरी नवीन विषय आणि फॉर्म घेतल्याचा दावा करून अत्यंत ‘कन्वेन्शनल’, मागील पिढीचे कौतुक करणे किंवा चुका पदरात घालणे, री पुढे ओढणे. तसे आजच्या बऱ्याच प्रायोगिक नाटकांतही दिसते, जाणवते.\nप्रेरणा देशपांडे- स्त्रीजागृतीला सीता-द्रौपदीचा आधार\nनाशिकच्या वकील सौ. प्रेरणा देशपांडे या ‘मी द्रौपदी बोलतेय’ हा दीड तासांचा स्वलिखित प्रयोग रंगमंचावर साकारतात. त्यांनी ‘द्रौपदी’चे सुमारे तीस प्रयोग गेल्या दोन वर्षांत सादर केले ते स्त्रीवादी दृष्टिकोनातून. प्रेरणा यांचा व्यवसाय अॅडव्होकेट आणि नोटरी असा आहे. त्यांनी त्यातही ‘राष्ट्र सेवा दला’चे संस्कार, स्त्रीवादी दृष्टिकोन, संवेदनशीलता ही त्रिसूत्री धरून ठेवलेली आहे. प्रेरणा यांना ‘विनयभंगा’चा कायदा समजावताना 'द्रौपदी'चे उदाहरण आठवले. त्यांना ती सीतेहून अधिक 'सणसणीत' वाटते, कारण ती राजसभेत प्रश्न विचारते, “मला पणाला लावण्याचा अधिकार तुम्हाला कसा मिळाला कुंती कुमारी माता, त्यामुळे मला पाच पांडवांत द्यायला त्यांना काही वाटले नसावे का कुंती कुमारी माता, त्यामुळे मला पाच पांडवांत द्यायला त्यांना काही वाटले नसावे का\nप्रेरणा यांनी द्रौपदी मांडताना तिची सांगड आधुनिक काळाशी घातली. त्यांनी स्त्रीवादी विचारातून ‘नियोग’ अभ्या��ला. कुंतीचा हेतू पांडवांचा एकोपा मोडू नये हा असावा असे म्हणत त्या हेतूला आरपार पारखून घेतले. इरावती कर्वे, दुर्गा भागवत, अरुणा ढेरे यांनी अभ्यासलेल्या द्रौपदीचा सखोल अभ्यास केला.\nप्रेरणा यांनी पाच पांडवांची वैशिष्ट्ये द्रौपदीच्या नजरेतून मांडली आहेत. युधिष्ठिराची धार्मिकता, भीमाचा भाबडेपणा व संवेदनशीलता, अर्जुनाचे शौर्य व धैर्य आणि नकुल-सहदेवांच्या पुरुषी सौंदर्याला असलेली स्त्रीच्या मार्दवाची झालर... द्रौपदी म्हणते, “अष्टावधानी नरोत्तम अर्जुन माझा खराखुरा पती. कारण माझा विवाह त्याच्याशीच झाला होता.”\nती म्हणते, “मी माझ्या पाचही पुत्रांना सगळ्या पांडवांना ‘तात’ म्हणण्यास शिकवले. काका नाही.’’\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.mahanayakonline.com/2019/05/02/muslim-society-college-ban-on-burka/", "date_download": "2020-04-07T17:25:15Z", "digest": "sha1:JKE53BXYOTGSI5Q2KGXJXGVZK5ZGG7KW", "length": 28160, "nlines": 370, "source_domain": "www.mahanayakonline.com", "title": "केरळमधील एका मुस्लिम सोसायटीच्या महाविद्यालयात विद्यार्थिनींच्या बुरखा घालण्यावर बंदी", "raw_content": "\nडावी आघाडी आणि इतर\nकेरळमधील एका मुस्लिम सोसायटीच्या महाविद्यालयात विद्यार्थिनींच्या बुरखा घालण्यावर बंदी\nकेरळमधील एका मुस्लिम सोसायटीच्या महाविद्यालयात विद्यार्थिनींच्या बुरखा घालण्यावर बंदी\nश्रीलंकेत बुरख्यावर बंदी घातली गेल्यानंतर भारतात याच मुद्द्यावर चर्चा सुरू असताना केरळमधील एका महाविद्यालयात विद्यार्थिनींच्या बुरखा घालण्यावर बंदी घातली गेली आहे. विशेष म्हणजे केरळमधील मल्लपुरम येथे असलेल्या अल्पसंख्याक महाविद्यालयात ही बंदी घालण्यात आली आहे. हे महाविद्यालय मुस्लिम एज्युकेशन सोसायटीमार्फत चालवले जाते.\nश्रीलंकेत झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर श्रीलंका सरकारने चेहरा झाकणाऱ्या सर्व प्रकारच्या पेहरावांवर बंदी घातली. भारतात निवडणुकीच्या धामधुमीत या मुद्द्यावर जोरदार चर्चा सुरू आहे. शिवसेना पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आपल्या ‘सामना’ या मुखपत्रातील संपादकीयातून बुरखा आणि नकाबबंदीची मागणी केली. मात्र, नंतर ही वर्तमानपत्राची व्यक्तिगत भूमिका असल्याचे शि��सेनेने स्पष्ट केले.\nभोपाळमधील भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) उमेदवार प्रज्ञासिंह ठाकूर यांनी शिवसेनेच्या या मागणीचे समर्थन केले असले तरी भाजपने मात्र ही मागणी फेटाळून लावली आहे. अशा प्रकारच्या बंदीची आवश्यकता नसल्याचे भाजप प्रवक्ता नरसिंह राव यांनी पक्षाची भूमिका जाहीर करताना म्हटले आहे. एनडीएचे सहकारी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही या मागणीला विरोध केला आहे. बुरखा परिधान करणे हा परंपरेचा भाग असल्याचे आठवले म्हणाले होते.\nबुरखाबंदीच्या मागणीवर ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे (एआयएमआयएम) अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडले. आमच्या राज्यघटनेत हा मूलभूत हक्क आहे. तुमचे हिंदुत्व तुम्ही दुसऱ्यावर लादू शकत नाही. चेहऱ्यावर दाढी ठेवू नका, टोपीही घालू नका, असेही उद्या तुम्ही म्हणाल, अशा शब्दांत ओवेसी यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.\nओवेसी पुढे म्हणाले, ‘हे लोक (शिवसेना) वाचन करत नाही. सुप्रीम कोर्टाने ३७७ कलमाबाबत काय म्हटले हे शिवसेनेने वाचले पाहिजे. मी कॅपिटल लेटरमध्ये म्हणत आहे, ‘CHOICE’… चॉइस हा आमच्या राज्यघटनेत मूलभूत अधिकार आहे.’\nPrevious काँग्रेस सरकारच्या काळात सहा सर्जिकल स्ट्राइक दिंडोरा पिटला नाही : राजीव शुक्ला\nNext आम्ही या निवडणुकीकडे एक युद्ध म्हणून पहातो , भाजपाला फायदा करून देण्यापेक्षा मरण पत्करेन : प्रियंका गांधी\n#CoronaVirusUpdate : राज्यांनी मागणी केल्यामुळे वाढू शकतो लॉकडाऊनचा कालावधी , केंद्राचे संकेत\n#CoronaVirusEffect : देशातील मजुरांच्या खात्यावर केंद्र सरकार पाठवणार “हि ” रक्कम….\n#CoronaVirusUpdate : पुण्यात तीन रुग्णांचा मृत्यू , महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा ८९१ वर, औरंगाबादेत तीन नवीन रुग्ण….\n#CoronaVirusUpdate : दिवसभरात आढळले ६९३ नवे रुग्ण , तर ३० जणांचा मृत्यू\n#CoronaVirusEffect : विरोधी पक्षांच्या नेत्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सचे निमंत्रण नसल्याने खा . ओवैसी यांनी अशी डागली तोफ \n#CoronaVirusUpdate : मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत , खासदारांबरोबरच राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान यांच्याही पगारात कपात करण्याचा निर्णय…\n#CoronaVirusUpdate : राज्यांनी मागणी केल्यामुळे वाढू शकतो लॉकडाऊनचा कालावधी , केंद्राचे संकेत\n#CoronaVirusUpdate : स्वतःहून उपचारासाठी या अन्यथा गुन्हे दाखल होतील , मुंबईच्या लॉकडाऊनबद्दल मुख्यमंत्री निर्णय घेतील : प्रवीण परदेशी\n#CoronaVirusEffect : देशातील मजुरांच्या खात्यावर केंद्र सरकार पाठवणार “हि ” रक्कम….\nAurangabad News Update : घाटीतून कैद्याचा पळून जाण्याचा प्रयत्न\n#CoronaVirusUpdate : पुण्यात तीन रुग्णांचा मृत्यू , महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा ८९१ वर, औरंगाबादेत तीन नवीन रुग्ण….\nBalu Patel on एक्झिट पोल्सचा शेअर मार्केटवर धमाका : सेन्सेक्स १३०० अंकांनी उसळला\nBalu Patel on बुलढाण्यात टँकर आणि व्हॅन भीषण अपघातात दोन चिमूल्यांसह १३ जणांचा मृत्यू, दोन जण जखमी\nBalu Patel on Good News : अखेर मान्सून अंदमानात दाखल, यंदा सरासरीपेक्षा जास्त मान्सून , शेतकऱ्यांना यंदाच्या मौसमात मिळू शकतो दिलासा\nkirti Gade on गोडसे देशभक्त : मतांसाठी प्रयत्न करणाऱ्या नेत्यांना जबाबदारीची जाणीव नाही : अर्जुन कपूर\nMahanayak News Updates on भारतीय हद्दीत कराचीमार्गे आलेले ‘ते’ विमान पाकचे नव्हे जाॅर्जीयाचे…\nडावी आघाडी आणि इतर\n#CoronaVirusUpdate : राज्यांनी मागणी केल्यामुळे वाढू शकतो लॉकडाऊनचा कालावधी , केंद्राचे संकेत\n#CoronaVirusUpdate : स्वतःहून उपचारासाठी या अन्यथा गुन्हे दाखल होतील , मुंबईच्या लॉकडाऊनबद्दल मुख्यमंत्री निर्णय घेतील : प्रवीण परदेशी\n#CoronaVirusEffect : देशातील मजुरांच्या खात्यावर केंद्र सरकार पाठवणार “हि ” रक्कम….\nAurangabad News Update : घाटीतून कैद्याचा पळून जाण्याचा प्रयत्न\n#CoronaVirusUpdate : पुण्यात तीन रुग्णांचा मृत्यू , महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा ८९१ वर, औरंगाबादेत तीन नवीन रुग्ण….\nAurangabad Crime : पाण्याच्या टँकरने बालकाला चिरडले, सिल्लेखान्यात सकाळी घडली घटना\n#CoronaVirusUpdate : जालना शहरातील ६५ वर्षीय महिला कोरोनाबाधित\n#CoronaVirusUpdate : दिलासादायक : १७ हजारांपैकी १५ हजार नमुने निगेटिव्ह , राज्यातील रुग्णांची संख्या ८६८ : राजेश टोपे\n#CoronaVirusUpdate : दिवसभरात आढळले ६९३ नवे रुग्ण , तर ३० जणांचा मृत्यू\n#CoronaVirusEffect : दुनिया : मुलाची झोप होत नव्हती म्हणून त्याने थेट शेजारच्या पाच जणांना ठोकले ….\nPrakash Ambedkar : ” एक बार जो कमिटमेंट कर दि, तो फिर वो अपने आप कि भी नही सूनते \nना ना करते प्यार तुम्हीसे कर बैठे …\nसीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर , उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण पाच टक्क्यांनी वाढले\nLoksabha 2019 : गेल्या पाच वर्षातील मोदींचे ” विश्व भ्रमण “आणि खर्च किती झाला भूतान ते दक्षिण कोरिया\nWorlds Happiest Countries Report : देश रसातळाला जातोय आणि सत्ताधारी “चौकिदार- चौकिदार” खेळताहेत \nAurangabad : औरंगाबादसह “एमआयएम���ला हव्यात दोन जागा : आ. इम्तियाज जलील\nAbout Mahanayak : महानायक ऑनलाईन आणि आपण …\nNews Updates : गल्ली ते दिल्ली : एक नजर : महत्वाच्या बातम्या #Top 21 News\nSharad Pawar : आमची भूमिका संघविरोधीच, प्रकाश आंबेडकरांना पवारांचे आमंत्रण\nलोकसभा २०१९ : प्रकाश आंबेडकरांनी विषय संपवला, स्वतंत्र लढणार\n#CoronaVirusUpdate : राज्यांनी मागणी केल्यामुळे वाढू शकतो लॉकडाऊनचा कालावधी , केंद्राचे संकेत\n#CoronaVirusUpdate : स्वतःहून उपचारासाठी या अन्यथा गुन्हे दाखल होतील , मुंबईच्या लॉकडाऊनबद्दल मुख्यमंत्री निर्णय घेतील : प्रवीण परदेशी\n#CoronaVirusEffect : देशातील मजुरांच्या खात्यावर केंद्र सरकार पाठवणार “हि ” रक्कम….\nAurangabad News Update : घाटीतून कैद्याचा पळून जाण्याचा प्रयत्न\n#CoronaVirusUpdate : पुण्यात तीन रुग्णांचा मृत्यू , महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा ८९१ वर, औरंगाबादेत तीन नवीन रुग्ण….\nAurangabad Crime : पाण्याच्या टँकरने बालकाला चिरडले, सिल्लेखान्यात सकाळी घडली घटना\n#CoronaVirusUpdate : जालना शहरातील ६५ वर्षीय महिला कोरोनाबाधित\n#CoronaVirusUpdate : दिलासादायक : १७ हजारांपैकी १५ हजार नमुने निगेटिव्ह , राज्यातील रुग्णांची संख्या ८६८ : राजेश टोपे\n#CoronaVirusUpdate : दिवसभरात आढळले ६९३ नवे रुग्ण , तर ३० जणांचा मृत्यू\n#CoronaVirusEffect : दुनिया : मुलाची झोप होत नव्हती म्हणून त्याने थेट शेजारच्या पाच जणांना ठोकले ….\nInformation On Demand Subscription अभिव्यक्ती अर्थकारण आपलं सरकार आरोग्य उद्योग-व्यापार काँग्रेस-राष्ट्रवादी किन्नर विश्व कृषी उद्योग कॉलेज कट्टा क्रीडा खानदेश गल्ली ते दिल्ली गीत -संगीत गुन्हेगारी घात -अपघात डावी आघाडी आणि इतर तंत्रज्ञान तरुणाई दुनिया न्यायालय पुणे भाजप -शिवसेना भारत मनोरंजन मराठवाडा महाप्रहार महाराष्ट्र महिला विश्व मुंबई राजकारण रोजगार वंचित बहुजन आघाडी विचित्र विश्व विदर्भ विविधा शासकीय बातम्या शिक्षण संपादकीय साहित्य- कला -संस्कृती सिनेमा -नाटक सोशल मिडिया स्तंभलेख स्पर्धा परीक्षा\n#CoronaVirusUpdate : राज्यांनी मागणी केल्यामुळे वाढू शकतो लॉकडाऊनचा कालावधी , केंद्राचे संकेत\n#CoronaVirusUpdate : स्वतःहून उपचारासाठी या अन्यथा गुन्हे दाखल होतील , मुंबईच्या लॉकडाऊनबद्दल मुख्यमंत्री निर्णय घेतील : प्रवीण परदेशी\n#CoronaVirusEffect : देशातील मजुरांच्या खात्यावर केंद्र सरकार पाठवणार “हि ” रक्कम….\nAurangabad News Update : घाटीतून कैद्याचा पळून जाण्याचा प्रयत्न\n#CoronaVirusUpdate : पुण्यात तीन रुग्णांचा मृत्यू , महाराष��ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा ८९१ वर, औरंगाबादेत तीन नवीन रुग्ण….\nAurangabad Crime : पाण्याच्या टँकरने बालकाला चिरडले, सिल्लेखान्यात सकाळी घडली घटना\n#CoronaVirusUpdate : राज्यांनी मागणी केल्यामुळे वाढू शकतो लॉकडाऊनचा कालावधी , केंद्राचे संकेत April 7, 2020\n#CoronaVirusUpdate : स्वतःहून उपचारासाठी या अन्यथा गुन्हे दाखल होतील , मुंबईच्या लॉकडाऊनबद्दल मुख्यमंत्री निर्णय घेतील : प्रवीण परदेशी April 7, 2020\n#CoronaVirusEffect : देशातील मजुरांच्या खात्यावर केंद्र सरकार पाठवणार “हि ” रक्कम…. April 7, 2020\nAurangabad News Update : घाटीतून कैद्याचा पळून जाण्याचा प्रयत्न April 7, 2020\n#CoronaVirusUpdate : पुण्यात तीन रुग्णांचा मृत्यू , महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा ८९१ वर, औरंगाबादेत तीन नवीन रुग्ण…. April 7, 2020\nInformation On Demand Subscription अभिव्यक्ती अर्थकारण आपलं सरकार आरोग्य उद्योग-व्यापार काँग्रेस-राष्ट्रवादी किन्नर विश्व कृषी उद्योग कॉलेज कट्टा क्रीडा खानदेश गल्ली ते दिल्ली गीत -संगीत गुन्हेगारी घात -अपघात डावी आघाडी आणि इतर तंत्रज्ञान तरुणाई दुनिया न्यायालय पुणे भाजप -शिवसेना भारत मनोरंजन मराठवाडा महाप्रहार महाराष्ट्र महिला विश्व मुंबई राजकारण रोजगार वंचित बहुजन आघाडी विचित्र विश्व विदर्भ विविधा शासकीय बातम्या शिक्षण संपादकीय साहित्य- कला -संस्कृती सिनेमा -नाटक सोशल मिडिया स्तंभलेख स्पर्धा परीक्षा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/modis-cabinet-list-final-these-leaders-include/", "date_download": "2020-04-07T16:54:15Z", "digest": "sha1:6YLN2Q73G5YXPCWK62J27XIYBGD3ZYGE", "length": 6111, "nlines": 86, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मोदींच्या मंत्रिमंडळाची यादी फायनल; 'या' नेत्यांचा समावेश", "raw_content": "\nमोदींच्या मंत्रिमंडळाची यादी फायनल; ‘या’ नेत्यांचा समावेश\nनवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश संपादन करून सलग दुसऱ्यांदा पंतप्रधान बनण्यास नरेंद्र मोदी सज्ज झाले आहेत. आज संध्याकाळी मोदी पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्या समवेत केंद्रीय मंत्रिपदांची शपथ घेण्याचा मान कुणाला मिळणार याविषयीचा सस्पेन्स आता संपला आहे. मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या सगळ्या खासदारांसोबत नरेंद्र मोदी यांची ४.३० वाजता बैठक होणार आहे. यासाठी पंतप्रधान कार्यालयातून शपथ घेणाऱ्या मंत्र्यांना आता फोन केले जात आहेत.\nयानुसार शपथविधीसाठी रविशंकर प्रसाद, सदानंद गौड़ा, पीयूष गोयल, प्रकाश जावडेकर, जी किशन रेड्डी ��णि मुख्तार अब्बास नकवी यांना फोन आले आहेत. याशिवाय अर्जुन मेघवाल, प्रल्हाद पटेल, बाबुल सुप्रिमो, निर्मला सीतारमण, स्मृति इराणी, कैलाश चौधरी, किरण रिजिजू, नितिन गडकरी, किशनपाल गुर्जर, हरसिमरत कौर, थावरचंद गहलोत, राव इंद्रजीत सिंह आणि रामदास आठवले यांनाही पंतप्रधान कार्यकल्यातून फोन आले आहेत. यामुळे संध्याकाळपर्यंत मंत्रिमंडळाचा चेहरा स्पष्ट होण्याची शक्यता आहे. परंतु, गृह, अर्थ, संरक्षण आणि परराष्ट्र ही बिग फोर मंत्रालये कुणाकडे जाणार याबाबत अद्यापही सस्पेन्स कायम आहे.\nकराडमधील ७६ मॉर्निंग करणाऱ्यांना प्रत्येकी एक हजारांचा दंड\nभारतात कोरोनाचे 508 नवे रुग्ण; एकूण संख्या 4789 वर पोहचली\nधानोरी तीन दिवस बंद राहणार; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वयंस्फूर्तीने घेतला निर्णय\nलोहगावमध्ये जनता कर्फ्युला शंभर टक्के प्रतिसाद\nकराडमधील ७६ मॉर्निंग करणाऱ्यांना प्रत्येकी एक हजारांचा दंड\nभारतात कोरोनाचे 508 नवे रुग्ण; एकूण संख्या 4789 वर पोहचली\nधानोरी तीन दिवस बंद राहणार; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.khabarbat.in/2020/03/Demand-for-payment-of-electricity-bill-online-and-through-mobile-app-to-prevent-coronary-infection.html", "date_download": "2020-04-07T15:47:17Z", "digest": "sha1:NO4BOOXHCZWXFIBRN5DFWQAI5Y4K7G57", "length": 17949, "nlines": 124, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "कोरोनाची लागण होऊ नये म्हणून वीजबिल भरणा ऑनलाइन व मोबाईल अँपद्वारे भरण्याचे महावितरणचे आवाहन - KhabarBat™", "raw_content": "\nHome नागपूर mahavitaran MSEB कोरोनाची लागण होऊ नये म्हणून वीजबिल भरणा ऑनलाइन व मोबाईल अँपद्वारे भरण्याचे महावितरणचे आवाहन\nकोरोनाची लागण होऊ नये म्हणून वीजबिल भरणा ऑनलाइन व मोबाईल अँपद्वारे भरण्याचे महावितरणचे आवाहन\nसध्या जागतिक पातळीवर संकट ठरलेल्या कोरोना विषाणूचा मुकाबला करण्यासाठी सर्वत्र व्यापक उपाययोजना करण्यात येत असताना महावितरणकडून देखील खबरदारीच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. कोरोना विषाणूचा धोका टाळण्यासाठी वीज ग्राहकांनी वीज बिल भरणा केंद्रावर गर्दी न करता महावितरण मोबाईल आप आणि इतर पर्याया द्वारे घरबसल्या सुलभतेने वीज देयकाची रक्कम भरावी, असे कळकळीचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.\nकोरोनाच्या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाकडून उपाययोजना करण्यात येत असताना महावितरणकडून देखील खबरदारीच्या उपाययोजना ���रण्यात आलेल्या आहेत. त्याअंतर्गत बायोमेट्रिक्स हजेरी यापूर्वीच बंद करण्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून महावितरण प्रशासनाने कार्यालयात हात धुण्यासाठी सॅनिटायझर ठेवले आहेत. तसेच काही ठिकाणी तोंडाला लावण्यासाठी मास्क देखील उपलब्ध करून आवश्यक ती खबरदारी महावितरणकडून घेण्यात येत आहे.\nखबरदारीच्या उपाय म्हणून चेहऱ्यावर मास्क लावून काम\nकरताना महावितरणच्या धंतोली शाखा कार्यालतील जनमित्र\nग्राहकांना ऑनलाईनच्या माध्यमातून वीज देयकाची रक्कम भरण्याची सुविधा महावितरणकडून १० वर्षापूर्वीच सुरु करण्यात आलेली आहे. वीज ग्राहक महावितरणच्या www.mahadiscom.in या अधिकृत संकेत स्थळवरून अथवा महावितरणच्या मोबाइलला अँप द्वारे वीज देयकांचा ऑनलाईन भरणा करू शकतात. सोबत गूगल प्ले, फोन पे, पेटीम, भीम अँप या सारख्या पर्यायाचा वापर करून वीज बिलाचा भरणा करता येते.\nक्रेडिट कार्डचा अपवाद वगळता उर्वरित ईतर सर्व पद्धतीने (नेटबँकिंग,यूपीआय,डेबिट कार्ड,डिजिटल वॉलेट, कॅशकार्ड ) वीज देयकाचा भरणा केल्यास ग्राहकांना कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. ऑनलाईन पद्धतीने भरणा केल्यास ग्राहकास त्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवर SMS द्वारे त्वरित पोच मिळते.www.mahadiscom.in या संकेत स्थळावर Payment history तपासल्यास वीज बिल भरणा तपशील व पावतीही उपलब्ध होते.\nनागपूर शहरात दरमहा एक लाखापेक्षा अधिक वीज ग्राहक या माध्यमातून वीज देयकाची रक्कम भरतात.वरील पर्यायासोबतच वीज ग्राहकांना महावितरण मोबाईल अँपच्या माध्यमातून आपल्या वीज देयकांचा भरणा करता येतो. वीज ग्राहकांच्या सोयीसाठी तीन वर्षांपूर्वी सर्व वीज ग्राहकांसाठी एसएमएस सेवा सुरु केली होती. या माध्यमातून वीज ग्राहकास त्याच्या घरी मीटर वाचनासाठी कर्मचारी कधी किती वाजता येणार आहे, ठराविक कालावधीत वीज ग्राहकाने किती विजेचा वापर केला. वीज ग्राहकास देयकाची किती रक्कम भरावयाची आहे\nचेहऱ्यावर मास्क लावून कामावर निघताना\nगोकुळपेठ शाखा कार्यालयातील जनमित्र\nयाची माहिती एसएमएसच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली जात आहे. आहे. सोबतच वीज पुरवठा बंद राहणार असल्यास याची माहिती देखील एसएमएसच्या माध्यमातून देण्यात येत आहे. या सर्व महत्वपूर्ण सुविधांचा लाभ घेण्यासाठी वीज ग्राहकांनी महावितरणकडे आपल्या ,मोबाईल क्रमांकाची नोंदणी करण्याचे आव���हन करण्यात आले आहे.\nवीज ग्राहकांनी \"गो ग्रीन\"चा पर्याय स्वीकारल्यास दरमहा त्याला वीज देयकाच्या रकमेत १० रुपयांची सूट मिळते. अशा प्रकारे वीज ग्राहकास वार्षिक १२० रुपयांची सुट प्रत्येक देयकाच्या मागे मिळते. नागपूर परिक्षेत्रात आत्तापर्यंत सुमारे १५ हजार वीज ग्राहकांनी याचा अवलंब केला असल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली आहे.\nचंद्रपूर, नागपूर नागपूर, mahavitaran, MSEB\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न राहणार आहे. काव्यशिल्प टीम ९१७५९३७९२५ ई- मेल - khabarbat1@gmail.com\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nदेशी दारू दुकानातुन देशी दारू च्या २२ पेटया व २१ बाटल्या ची चोरी - दारू पेटया व बाटलसह आरोपी व दोन अल्पवयीन बालक पकडले. कन्हान ता.प्र.दी.७ : – नागपुर जबलपुर महामार्गा वरील जुना पोष्टआफिस जवळील हरि हर देशी दारू दुकानातुन चो...\nपाल वृन्दावन धाम आश्रमतर्फे गरीब गरजू आदिवासियाना शिधावाटप - रावेर (शरीफ शेख) तालुक्यातील पाल वृन्दावन धाम आश्रमतर्फे गरीब गरजू आदिवासियाना कोरोना या महामारी मुळे...\nशिरपुर,बलकुवे येथील राशन दुकानदार योगेश म.पाटील ग्राहकांना पुर्ण धान्य देत नाहीत किंवा छापील पावती ही देत नाहीत - > खोचक प्रश्न..अचूक उत्तर..संविधान द्वारे.. > Simple question..a precise answe ...By constitution.. > सरल सवाल..सटीक जवाब ... संविधान द्वारा ..\nब्रेकिंग न्यूज :- मोदींच्या दिमाखाच्या बत्तीला ऊर्जामंत्री नितीन राऊतने केले गुल संपूर्ण लाईट नाही होणार बंद संपूर्ण लाईट नाही होणार बंद - कोरोना अपडेट :- एकीकडे देशावर कोरोनाचे संकट असतांना पंतप्रधान नरेन्द्र मोदी हे आपल्या भाजप पक्षाच्या दिनांक 5 एप्रिलला 9 वाजून 9 मिनिटांनी 40 वर्ष पूर्ण झ...\n*येवला बोकटे येथील जागृत देवस्थान श्री काल भैरवनाथ यात्रा ह्या वर्षी रद्द* - येवला बोकटे येथील जागृत देवस्थान श्री काल भैरवनाथ यात्रा ह्या वर्षी रद्द* - येवला बोकटे येथील जागृत देवस्थान श्री काल भैरवनाथ यात्रा ह्या वर्षी रद्द येवला प्रतिनिधी/ विजय खैरनार येवला: ता.०३; नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील बो...\nवादळी पावसासह गारपीट झाल्याने मोठे नुकसान - विदर्भ वतन न्यूज पोर्टल, गोंदिया ग���ंदिया/ भंडारा – जवाहरनगर परिसरात गुरूवारी सायंकाळी वादळी पावसासह गारपीट\n म्हशीची किंमत 51 लाख - हिसार हरियाणामधील हिसार जिल्ह्यातील लिटणी गावात राहणारे शेतकरी सुखबीर ढांडा यांची जागतिक विक्रम केलेली मुऱ्हा जातीची म्हैस सरस्वतीला पंजाबच्या लुधियाना ...\nचंद्रपुरातील दारूबंदी उठवा:खासदार झाल्यानंतर बाळू धानोरकरांची पहिली मागणी\nचंद्रपुरातील दारुबंदीमुळे महसूल आणि रोजगार बुडाला आहे. त्यामुळे ही दारुबंदी तातडीनं उठवा अशी मागणी काँग्रेसचे राज्यातील एकमेव खासदार ...\nचंद्रपुरात भर दिवसा युवकाचा खून\nचंद्रपूर/प्रतिनिधी: धारदार शस्त्रांनी एका युवकावर वार करून त्याची निर्घृण हत्या केल्याची घटना शनिवारी चंद्रपुरातील घुटकाळा परिसरात दुप...\nचंद्रपूर; इंडोनेशिया वरून नागपूरला आलेल्या चंद्रपूरच्या व्यक्तीचा रिपोर्ट आला कोरोना पॉझिटिव्ह\nनागपुर/ललित लांजेवार: 39 वर्षीय चंद्रपूर येथील निवासी असलेला रुग्ण हा नागपुरात कोरोना पॉझिटिव आढळून आला आहे.हा रुग्ण इंडोनेशि...\nचंद्रपुर;ईरई नदीत कारसह युवक गेला वाहून\nवाहत्या पाण्यातून गाडी टाकणे युवकाला पडले महागात चंद्रपुर/ललित लांजेवार: वाहत्या पाण्यातून गाडी टाकणे एका युवकाला चांगलेच महागात पड...\nसंवेदना युवा मंच ने घेतला जल-संधारणाचा ध्यास\nउमेश तिवारी/कारंजा (घाडगे): कारंजा येथील संवेदना युवा मंच या सामाजिक ग्रुप ने समाजसेवेचा एक नवा ध्यास घेतला आहे. फक्त गावपातळीवर असले...\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न राहणार आहे. काव्यशिल्प टीम ९१७५९३७९२५ ई- मेल - khabarbat1@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mehtapublishinghouse.com/author/Vesna-Maric.aspx", "date_download": "2020-04-07T15:43:19Z", "digest": "sha1:L3QPSYK5XTBYUGHCYJQRVBEUO2ET7NQF", "length": 5795, "nlines": 132, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "Product list", "raw_content": "\nपुरस्कार विजेती पुस्तके :\nशासनमान्य यादीतील पुस्तके :\nकाही तरी चांगलं वाचावं म्हणून खूप दिवसांपूर्वी हे पुस्तक विकत घेतलं होतं. तीन चार पान वाचल्यानंतर मोहात पडावं असं काही वाटलं नाही मग सहा महिने पुस्तक कपाटात पडून होतं. आपलंच काही तरी चुकतंय असं समजून बाजूला ठेवून दिलं. काल हे पुस्तक पुन्हा हातात घेतल आणि पूर्वग्रह बाजूला सारून वाचायला सुरुवात केली. सुरुवातीला कच्च्या रस्त्यावर धीम्या गतीने गाडी चालावी तसा अनुभव आला. थोडं पुढे वाचत गेल्यावर मात्र गाडी गडकरींच्या एक्सप्रेस वेला लागल्यासारखा अनुभव आला. ७ तासात संपूर्ण १५० पान वाचून पुस्तक हाता वेगळं केलं. श्रीमंतांच्या घरात न बघलेल बरं, श्रीमंतांच्या घरात न बोललेलं बरं, श्रीमंतांचे उपद्व्याव न ऐकलेले बरे अशा काही घटना या पुस्तकात आहेत. मुख्यतः दुःख, प्रेम, भावना, वासना आणि तुटलेला संसार या विषया भोवती हि कादंबरी फिरते. जो पर्यंत आपण दुसऱ्याचे दुःख अनुभवत नाही तो पर्यंत आपण आपले दुःख चघळत बसतो, हा हि बोध या पुस्तकातून होतो. तसं ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त वि.स.खांडेकरांच्या कादंबरीबद्दल अभिप्राय देऊन आमच्या सारख्या पामरानी अकलेचे तारे न तोडलेले बरे. मला भाषा खूपच आवडली, काहीसा मृत्युंजय वाचल्यासारखा अनुभव होतो. सर्वांनी वाचावं अशी कादंबरी. ...Read more\nसर्व कथा भावनिक प्रकारातील काही विनोदी ढंगाच्या. बऱ्याच कथा स्त्री पात्रावर बेतलेल्या.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "http://thinkmaharashtra.com/taxonomy/term/222?page=7", "date_download": "2020-04-07T17:28:26Z", "digest": "sha1:NX2MYQR3SVCHWTE42DXUBLRQPBT6WQBY", "length": 24781, "nlines": 117, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "कला | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nसिद्धार्थ साठे - शिल्पकलेचा सखोल विचार\nकै. हरी रामचंद्र साठे शिल्पकलेकडे लहानपणीच आकृष्ट झाले. ती गोष्ट 1906 सालची. त्यांनी ‘सर जे.जे. कला महाविद्यालया’त प्रवेश घेतला. त्यांनी तेथे यशस्वी झाल्यानंतर कल्याणच्या साठे वाड्यात गणपती तयार करण्याचा कारखाना 1920 साली काढला. तेथेच त्यांचे पुतणे प्रसिद्ध शिल्पकार सदाशिव ऊर्फ भाऊ साठे ह्यांचा जन्म 1926 साली झाला. भाऊरावांना त्यांच्या काकांकडून शिल्पकलेचे बाळकडू मिळाले. भाऊराव साठे यांनी ‘सर जे.जे. स्कूल अॉफ आर्ट्स’मधून शिल्पकलेचे शिक्षण 1947-48 साली पूर्ण केले. ते शिल्पकार म्हणून घडले, नावारूपाला आले. त्या साठे घराण्याचा तिसऱ्या पिढीचा शिल्पकार म्हणजे सिद्धार्थ वामन साठे. ते भाऊ साठे यांचे पुतणे. सिद्धार्थ यांचा जन्म 1975 चा. त्यांचे प्राथमिक शिक्षण बालक मंदिर (कल्याण) व माध्यमिक शिक्षण सुभेदार वाडा हायस्कूल (कल्याण) येथे झाले. त्यांनी चित्रकलेत आवड होती म्हणून एलिमेंट्री आणि इंटरमिजिएट या परीक्षा दिल्या. सिद्धार्थ इंटरमिजिएटमध्ये महाराष्ट्रात पहिले आले. सिद्धार्थ यांनी शिल्पकलेत शिक्षण घेण्याचे ठरवले. त्यांनी ‘ठाणा स्कूल ऑफ आर्ट्स’ला एक वर्षाचा फाऊंडेशन कोर्स केला, त्यानंतर त्यांनी ‘सर जे.जे.\nभाऊ साठे यांचे डोंबिवलीतील शिल्पालय\nशिल्पकार शिल्प साकारतो म्हणजे नेमके काय करतो शिल्पकार मातीच्या गोळ्यातून केवळ एक मूर्ती/शिल्प घडवत नसतो, तर तो त्या माध्यमातून एक विचार, एक कलाकृती आकारास आणत असतो. शिल्प पाहत असताना, त्याचा आशय समजून घेणे, त्याची जन्मकथा, स्वभावविशेष, सौंदर्यदृष्टी, ती घडवण्यामागील उद्देश, त्या शिल्पाच्या माध्यमातून शिल्पकारास जनमानसापर्यंत नेमके काय पोचवायचे आहे हे सारे जाणून घेणेसुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. शिल्पांमध्ये काही व्यक्तिशिल्पे असतात तर काही मानवी जीवनातील विविध पैलू घडवणारी विषयशिल्पे असतात. डोंबिवलीतील शिल्पकार भाऊ साठे यांचा ‘गांधी ते गांधी’ असा शिल्पप्रवास अन् शिल्पकार म्हणून भाऊंच्या जीवनप्रवासातील काही गोष्टी या त्यांच्या डोंबिवली येथील शिल्पालयाला दिलेल्या भेटीत उलगडल्या.\nशकुंतला परांजपे यांची चढाओढ (Shakuntala Paranjape)\nश्रीमती शकुंतला परांजपे या सई परांजपे यांच्या आई आणि रँग्लर र.पु. परांजपे यांची कन्या. शकुंतलाबाई स्वत: चतुरस्त्र व्यक्तिमत्त्वाच्या व कर्तबगार व्यक्ती होत्या. त्या गणितातील ट्रायपॉस ही परीक्षा 1929 साली उत्तीर्ण झाल्या होत्या. त्या लंडन येथूनच डिप्लोमा इन एजुकेशन ही परीक्षादेखील पास झाल्या आणि त्या त्यांच्या वयाच्या चोविसाव्या वर्षी आंतरराष्ट्रीय मजूर परिषदेत काम करू लागल्या. त्यांनी कुटुंब नियोजनाच्या कामाला 1938 सालापासून वाहून घेतले. त्यांनी 1933 ते 1955 या तेवीस वर्षांत सतरा चित्रपटांत भूमिका केल्या. त्यात – ‘कुंकू’, ‘सैरंध्री’, ‘लोकशाहीर रामजोशी’, ‘रामशास्त्री’ अशा गाजलेल्या मराठी चित्रपटांचा समावेश आहे. त्यांनी काही हिंदी चित्रपटांतही काम केले. शकुंतलाबार्इंनी Sense And Sensibility, Three Years in Australia ही दोन इंग्रजी आणि ‘भिल्लिणीची बोरे’, ‘काही आंबट काही गोड’, ‘देशविदेशच्या लोककथा’ ही तीन मराठी पुस्तकेदेखील लिहिली. शकुंतलाबार्इंनी दोन लहान लांबीची नाटकेसुद्धा लिहिली आहेत. त्यांची नावे आहेत ‘सोयरीक’ आणि ‘चढाओढ’. पैकी ‘चढाओढ’ आधी लिहिले होते, पण ते ‘सोयरीक’च्या नं���र, 1936 साली प्रकाशित झाले. त्यांच्या ‘चढाओढ’ नाटकाची ही ओळख.\nअमेरिकेत नृत्यझलक, नाट्यदर्पण आणि अशोक चौधरी\nमराठी माणसे अमेरिकेत येऊन स्थायिक होणाऱ्या भारतीयांत फक्त पाच टक्के आहेत. बहुसंख्य लोक गुजराती व दक्षिण भारतीय आहेत. साधारणतः अनुभव असा, की अमेरिकेत स्थलांतरित झालेल्या पहिल्या पिढीतील भारतीय लोक सांस्कृतिक स्तरावर वेगवेगळे भाषिक समाज व संघटना करून राहतात. ती मंडळी त्यांची भारतात गोठलेली तीच संकुचित वृत्ती धरून सारा जन्म काढतात. अशोक चौधरी नावाचे गृहस्थ त्या मंडळींना त्यांच्या त्या भिंती फोडून एकत्र आणण्याचे कार्य मराठी समाजासाठी गेली दहा वर्षें करत आहेत. चौधरी पुण्याचे. त्यांनी आय.आय.सी.मधून Organic Chemistry विषयात डॉक्टरेट मिळवली. त्यांचे पेपर्स रेडियो फार्माशुटिकल्स ह्या विषयावर प्रसिद्ध झाले आहेत. त्यांच्या नावाने पाच पेटंट्स आहेत. ते न्यू जर्सीतील जगप्रसिद्ध फ़ार्माशुटिकल कंपनीत (Siemans मध्ये) मोठ्या हुद्यावर आहेत.\nभारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके (Dadasaheb Phalke)\nभारतीय चित्रपटसृष्टीचे जनक म्हणजे धुंडिराज गोविंद ऊर्फ दादासाहेब फाळके. भारतात पहिला चित्रपट निर्माण केला तो दादासाहेब फाळके या मराठी माणसाने, म्हणूनच भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात त्यांचे योगदान अमूल्य आहे. सिनेमाचे तंत्रज्ञान, कॅमेरा, वितरण, व्यक्तिरेखा हे शब्द माहीत नव्हते, त्या काळात दादासाहेब फाळके यांनी भारतीय चित्रपटाची मुहूर्तमेढ रोवली.\nमाधवी सुरेंद्र पवार 17/05/2018\nलोकसंस्कृतीमधील पोतराज हा मरीआई या ग्रामदेवतेचा उपासक असतो. तो त्याच्या उग्र भीषण रौद्र अवतारामुळे म्हणून मराठी लोकांना चांगला परिचित आहे. पोतराज ही प्रथा विदर्भात जास्त आढळते. ते विशेषतः मातंग समाजाचे दैवत आहे. पोतराज प्रथेचा मुख्य पाया मांगरिबाबापासून होतो. मांगरिबाबाच्या यात्रा भरतात. मांगरिबाबाच्या यात्रेसाठी हजारो भाविक पुणे, मालेगाव, औरंगाबाद, बोन्द्रा, मंगरूळ, खानदेशात अमळनेर, चांदनकुर्हे, बीड जिल्ह्यातील होळ अशा जिल्हा तालुक्याच्या ग्रामीण परिसरातून येतात.\n'पोतराज' हा शब्द तमिळ भाषेतील 'पोट्टूराझ' या शब्दाचा मराठी अपभ्रंश आहे. पोतराजाचे आचरण, पूजापद्धती, नृत्य इत्यादींवर, द्रविड संस्कृतीचा प्रभाव असतो. दक्षिणेत 'सातबहिणी' या नावाच्या ग्रामदेवी प्रसिद्ध ��हेत. त्यांचा भाऊ असलेल्या एकाला पोत्तुराजु म्हणतात. मरीआईला गौरवाने 'लक्ष्मीआई' असेही म्हटले जाते. त्यामुळे पोतराज हा मरीआईवाला किंवा लक्ष्मीआईवाला या नावाने ओळखला जातो.\nमी कैद केलेले कळप ही कादंबरी का लिहिली\nआज जेव्हा या प्रश्नाचा विचार जेव्हा मी करतोय की ही 'कैद केलेले कळप’ ही कादंबरी मी का लिहिली तेव्हा मुळात मी लिहितोच का या प्रश्नाचे उत्तर शोधणे मला आवश्यक आहे.\nबऱ्याच वर्षांपूर्वी मी दिवाळी वा मे मधील सुटीची वाट बघत असे आणि जर मुंबईला बहिणीकडे जायचे ठरले तर अाणखी एका कारणामुळे मला आकर्षण असायचे – मला मुंबई भेटीत विजय तेंडुलकर भेटत. ते होते माझ्या ‘एक होता फेंगाड्या’ या कादंबरीचे फॅन. त्यांनीच ते मला सांगितले होते. त्यांनी मला तशा अर्थाचे एक पत्र पाठवले होते. ते पत्र माझा मौल्यवान ठेवा आहे.\nएके दिवशी त्यांच्याशी बोलताना विषय निघाला की, मी का लिहितो का फेंगाड्या लिहीताना माझ्याकडे महिन्याला पन्नास डिलीव्हरी होत होत्या अन् पहाटे तीन वाजता उठून मी ती कादंबरी झपाटल्यासारखी लिहीली होती. त्याचा संदर्भ या चर्चेला होता. तेंडुलकर नेहमीच्या शांतपणे मला म्हणाले – “आपल्याला एक अदृष्य पण अस्तित्वात असणारे सहावे बोट असते अाणि ते आपल्याला ओढत टेबलाजवळ नेते. त्या बोटाची ती गरज असते.”\nतेव्हापासून माझा 'मी कादंबरी का लिहितो' हा प्रश्न सुटला आहे. आता पुढचा प्रश्न – मी “कैद केलेले कळप” का लिहीली\nमला शैलेश सर या नावाने ठाण्यात ओळखतात. मी सर जे.जे.स्कूल ऑफ अॅप्लाईड आर्टमधून बी.एफ.ए. ही डिग्री घेऊन कमर्शियल आर्टिस्ट झालो. मी चित्रकला विषय कॉलेजच्या फाउंडेशनच्या दुसऱ्या वर्षापासून शिकवत आहे. शिक्षक होणे हे काही माझे स्वप्न नव्हते, पण घडले असे, की वडिलांच्या ओळखीचे व घरोब्याचे संबंध असणारे डॉ. विद्याधर कामत यांनी मला, त्यांची मुलगी स्वाती आणि तिच्या सोबत असणारे काही विद्यार्थी यांना ‘तू चित्रकला शिकवणार का’ असे विचारले. त्यामुळे माझा पहिला वर्ग त्यांच्याच घरात सुरू झाला. कॉलेज सुटले, की मी त्यांच्याकडे जात असे. माझ्यात आणि माझ्या विद्यार्थ्यांत वयाच्या दृष्टीने सात वर्षांचे अंतर होते. विद्यार्थी मला शैलेशदादा म्हणत. मला त्या वर्गात चित्रकला शिकवण्यातील गंमत कळली तसेच आनंदही मिळाला आणि हो फी देखील\nशंकर पंडित – पंच्याण्णव वर्षांची काव्यसंवेदना\nशंकर बळवंत पंडित, वय वर्षें पंच्याण्णव. एक कवी, पण ते कवी म्हणून प्रसिद्ध होण्यापासून दूर राहिले आहेत. त्यांना स्वत:ला प्रसिद्धीचा सोस नाही. कवीमध्ये सहसा आढळत नाही असा तो गुण आहे. शंकर पंडित स्वत: वयाच्या पंच्याण्णव्या वर्षीही घरातील अनेक कामे करतात. ते राहत असलेल्या घरी, तिसऱ्या मजल्यावरही लिफ्ट बंद असली तर पायी जिने चढून जातात. त्यांनी वाचन, लेखन, कविता करणे, चित्रे काढणे, विद्यार्थ्यांना चित्रकला शिकवणे असे छंद आवडीने जोपासले आहेत. त्यांची स्मरणशक्ती तल्लख आहे. त्यामुळे त्यांना पाहणारा-ऐकणारा थक्क होतो.\nशंकर पंडित हे मूळचे नागपूरचे. त्यांना चार भाऊ व दोन बहिणी आहेत. पंडित यांचे शिक्षणदेखील नागपूर येथे झाले. ते साराभाई केमिकल्समध्ये ब्रँच मॅनेजर या पदी सेवेस कोलकाता येथे रुजू झाले व अॅडमिनिस्ट्रेटिव डायरेक्टर या पदावरून सेवानिवृत्त झाले. त्यांच्या बदल्या नोकरीच्या कालावधीत मुंबई, आफ्रिका, अमेरिका या ठिकाणी झाल्या. परंतु त्यांनी नोकरी सेवानिवृत्तीपर्यंत ‘साराभाई केमिकल्स’मध्ये केली. ते सेवानिवृत्तीनंतर मुंबईत स्थायिक झाले.\nप्रशांत मानकर - तेवत्या राहो सदा रंध्रातूनी संवेदना\nआमच्याकडे चांगले शिक्षक नाहीत, मुलांना धड शिकवले जात नाही, गुणवत्ता तितकी चांगली नाही. शिक्षक मुलांना संस्कार देत नाहीत असे ब-याचदा ऐकायला मिळते. तेव्हा वाटते, हे म्हणणे पूर्ण खरे नव्हे अशाच अनुभवाची एक गोष्ट वाचकांसमोर मांडावी असे वाटत आहे. आहे तशी साधी सोपी गोष्ट. पण त्यात दडलेला अर्थ मोठा आहे - मुक्ताईने म्हटलेच आहे ना, ‘मुंगी उडाली आकाशी, तिने गिळले सुर्याशी’ अशाच अनुभवाची एक गोष्ट वाचकांसमोर मांडावी असे वाटत आहे. आहे तशी साधी सोपी गोष्ट. पण त्यात दडलेला अर्थ मोठा आहे - मुक्ताईने म्हटलेच आहे ना, ‘मुंगी उडाली आकाशी, तिने गिळले सुर्याशी’ या गोष्टीतून दिसून येते, की इच्छा असली तर काहीही अशक्य नाही आणि कोठल्याही गोष्टीसाठी रडत न बसता त्यावर काही उपाय शोधून काढला तर ते जास्त उपयुक्त ठरत नाही का\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://yetaajaataa.blogspot.com/2014/04/blog-post_29.html", "date_download": "2020-04-07T17:13:41Z", "digest": "sha1:OLCEOJVGMAWZIPHMFM6BGQI6SDCQDR4B", "length": 10016, "nlines": 261, "source_domain": "yetaajaataa.blogspot.com", "title": "येता जाता: प्रेरणा", "raw_content": "\n'तुष्की नागपुरी' च्या येताजाता ब्लाग वर आपले स्वागत आहे. या सर्व कविता सोबत दिलेल्या छायाचित्राच्या अनुषंगाने सुचलेल्या कविता आहेत. छायाचित्र डोळ्यासमोर आले त्या वेळेला काहीच न ठरवता जे लिहिल्या गेले त्या या कविता आहेत. सर्व छायाचित्र उपलब्ध करून देणाऱ्यांचा तुष्की नागपुरी मनःपूर्वक आभारी आहे.\nमंगळवार, २९ एप्रिल, २०१४\n(छायाचित्र सौजन्य: ज्योती )\nशब्द अपुरे पडती रूप\nतू गोड इतकी कशी\nतू कोण कुठल्या जगाची\nमला येते आहे मजा\nबघणे तुझे दिसणे तुझे\nकिती बोलके डोळे तुझे\nपाहुन मन भरतेच ना\nमन मागते असणे तुझे\nहे स्वप्न की खरे शोधू कसे\nमन नाचते कुणा सांगू कसे\nहे भाग्य माझे जणु\nमला येते आहे मजा\nथोडीशी तू आहे खुळी\nस्मरता तुला छळते मला\nतू आयुष्याची आशा नवी\nतुला पाहताच मी झालो कवी\nतू ओढ उत्कट किती\nतू प्रेरणा माझ्या नव्या\nमला येते आहे मजा\nनागपूर, २९ एप्रिल २०१४, ०८:३०\nप्रेषक: Tushar Joshi वेळ ८:३५ म.पू.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nimyw १ मे, २०१४ रोजी ११:३५ म.पू.\nतुष्की, तुम्ही फार छान कविता करता. खुप सुंदर लिहीलेली कविता वाचण्याचा हा दुर्मिळ योगच समजावा... धन्यवाद.\nTushar Joshi १ मे, २०१४ रोजी १२:१० म.उ.\nधन्यवाद विरेन्द्र जी, आपल्याला कविता आवडली याचा मला आनंद आहे.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nपाहिले होते तुला मी\nतुझे नाव मनात येताच\nअनुवाद - मराठी कविता का हिंदी अनुवाद\nशब्द चित्र - हिंदी कविताएँ\nदीप्ती सूर्वे जाधव (2)\nसावळ्या मुलीची गाणी (3)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nसाधेसुधे थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://bigul.co.in/tag/open-education/", "date_download": "2020-04-07T16:39:32Z", "digest": "sha1:ZFORJMNVHCUKJTRFNSD2454YNNVGMJNF", "length": 4346, "nlines": 91, "source_domain": "bigul.co.in", "title": "Open Education – बिगुल", "raw_content": "\nसर्वांना, सर्व परिस्थितीत, पाहिजे तेव्हा आणि पाहिजे ते शिक्षण घेण्याची मुक्त मुभा असावी या उदात्त हेतूलाच शासन कोलदांडा घालत आहे. ...\nby अनुवाद: डॉ. राजेश पुसाळकर\nकार्यमूल्यांबाबतच्या दृष्टिकोनांतील फरक दाखवणाऱ्या एका जर्मन कथेचा हा अनुवाद...\nअसगर वजाहत यांच्या कथा\nकृष्णा: मानवी संस्कृतीचा समृद्ध प्रवाह\nन्याय वेळेवर मिळणे कधी सुरू होणार\nरडणारा कावळा अर्थात पुरुषाचे एकटेपण\nनाणार रिफायनरी: पिक्चर अभी बाकी है…\nप्रो कबड्डी – एक जमलेली खिचडी\nकरोना.. लढाईआधी समजून घ्या\nसंकलन : डॉ संजय लाखेपाटील १. प्रोटीन म्हणजे काय खूप सारे अमिनो ऍसिड एकत्र येऊन जेव्हा हायड्रोजन बॉण्डने (H-H) जोडले...\nघराशेजारील मंटो, की आमचे तात्या\nशिवराज आप्पासाहेब काटकर सआदत हसन मंटो…. वसंत केशव पाटील…. जरा जवळचं काहीतरी वाटतं ना वाटणारच…. मंटो बद्दल माहिती असलेल्या किंवा...\nनंदू गुरव नावात वसंत असला म्हणजे माणूस सदाबहार, हसराखेळता, मोकळाढाकळा असतोच असं नाही. तो बाभळीसारखा पण असतो. काटेरी, खरबडीत. वसंत...\n‘राज’कीय पश्चातापाचे अटळ भविष्य\nअमेय तिरोडकर राज ठाकरेंचं भाषण ऐकलं. लाईव्ह ऐकायला वेळ मिळाला नाही म्हणून रात्री उशिरा ऐकलं. एक चांगला नेता, योग्य आणि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BE_%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%B6%E0%A5%80", "date_download": "2020-04-07T17:55:15Z", "digest": "sha1:GWZV3EIUUI6URM5YDGQG5TX7V2EZJW4I", "length": 3169, "nlines": 64, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वैशाख कृष्ण एकादशी - विकिपीडिया", "raw_content": "\n(अपरा एकादशी या पानावरून पुनर्निर्देशित)\nवैशाख कृष्ण एकादशी ही वैशाख महिन्याच्या कृष्ण पक्षातील अकरावी तिथी आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २००५ रोजी २१:३३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/sindhutai-sapkals-reaction-on-indurikar-maharaj-statement/", "date_download": "2020-04-07T16:32:59Z", "digest": "sha1:KGAH5FU36BM7XJGC6KMTPQYPADV46FWB", "length": 16044, "nlines": 172, "source_domain": "policenama.com", "title": "'एखाद्या वाक्याचं भांडवल कशाला करायचं ?' सिंधुताई सपकाळांकडून इंदोरीकर महाराजांची 'पाठराखण' | sindhutai sapkals reaction on indurikar maharaj statement", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nCoronavirus : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत…\nCoronavirus Lockdown पुणे शहरातील ‘त्या’ परिसरातील मेडिकलची दुकाने,…\nCoronavirus : ‘काम करताना किंचाळण्याची गरज नसते, शांतपणे परिस्थिती कंट्रोल करता…\n‘एखाद्या वाक्याचं भांडवल कशाला करायचं ’ सिंधुताई स��काळांकडून इंदोरीकर महाराजांची ‘पाठराखण’\n‘एखाद्या वाक्याचं भांडवल कशाला करायचं ’ सिंधुताई सपकाळांकडून इंदोरीकर महाराजांची ‘पाठराखण’\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – कीर्तनकार इंदोरीकर महाराज सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. त्यांनी केलेल्या वक्तव्यावरून गेल्या आठ दिवसांपासून विविध क्षेत्रातील लोक त्यांच्यावर टीका टिप्पणी करत आहेत. तर काही नेत्यांनी आणि सामान्य माणसांनी त्यांची बाजू देखील घेतली आहे. या सुरु असलेल्या वादात आता प्रसिद्ध समाजसेविका सिंधुताई सकपाळ यांनी देखील उडी घेतली आहे. त्या म्हणाल्या की, इंदोरीकर महाराजांकडून कीर्तनामध्ये पौराणिक दाखले देताना एखादं चुकीचं वाक्य गेलं असेल तर त्याचं एवढं भांडवल का करता असा प्रश्न सिंधुताईंनी उपस्थित केला आहे. हा वाद काही कारण नसताना जास्त वाढवला जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे.\nइंदोरीकरांनी वक्तव्य केलं होते की, ‘सम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगा होतो, तर विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते,’ असे त्यांनी ओझर येथील एका कीर्तनात म्हटलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावरून संपूर्ण महाराष्ट्रात वादळ निर्माण झालं होतं. या वाक्यामुळं त्यांनी लेखी माफी देखील मागितली होती. इंदोरीकरांनी माफी मागितल्यानंतर सिंधुताई सकपाळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे की, इंदोरीकर महाराजांचं योगदान फार मोठं असून त्यांनी प्रबोधनाच्या मार्गाने तरुणांना वाईट मार्गातून बाहेर काढले आहे. तसेच स्वाभिमानाने जीवन जगण्याचा मूलमंत्र देखील दिला आहे. त्यांनी वाईट-रुढी परंपरा जाव्यात म्हणून अनेक प्रयत्न केले आहेत. अशावेळी त्यांच्याकडून एखादं चुकीचं वाक्य बोललं गेलं असेल तर त्याचं इतकं भांडवल करू नये त्यांनी स्पष्ट केले.\nसिंधुताईंनी सल्ला दिला की, त्यांनी त्यांचं काम असेच सुरु ठेवावे. तसेच सिंधुताई सपकाळ यांनी इंदोरीकरांच्या टीकाकारांना सांगितलं की इंदोरीकरांच्या शब्दाला धरुन न बसता त्यांच्या चांगल्या कार्याची दखल घ्यावी आणि वाद मिटवून घ्यावा. असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान इंदोरीकरांनी आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली असून ते म्हणाले होते की, माझ्या अभ्यासानुसार मी जे काही बोललो त्याचा मीडियाने जास्तीचा विपर्यास केला. तरीही माझ्या वक्तव्यामुळे कुणाच्या भावन��� दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो.\nतसेच भूमाता ब्रिगेडच्या कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी इंदोरीकर महाराजांविरोधात तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली आहे. तसेच त्यांनी सांगितले की, जर गुन्हा दाखल झाला नाही तर, इंदुरीकर महाराजांच्या तोंडाला काळे फासण्यात येईल असा इशारा देखील त्यांनी दिला आहे. त्यामुळे हे प्रकरण पुढे जाऊन अजून काय वळण घेते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.\nआंतरराष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेत आर्यन पठाडेला सुपवर्णपदक\nरेडमी 8A Dual चा ‘पहिला-वहिला’ सेल सुरू, ‘या’ आहेत ऑफर्स, जाणून घ्या\nCoronavirus : आवाज ऐकून कोविड – 19 चे लक्षण सांगणारे अॅप तयार, असे करणार काम\nCoronavirus : जमातीमधील लोक दिल्लीत कुठे-कुठे फिरले, पोलीस करणार तपास, सरकारने दिले…\nCoronavirus : बारामतीतील ‘त्या’ कोरोनाबाधिताच्या कुटुंबातील आणखी दोघांचा…\n स्कूल-कॉलेज, धार्मिक कार्यक्रमांवर पूर्णपणे ‘बंदी’…\n50 पेक्षा जास्त वय असलेल्या कैद्यांच्या सुटकेचा आदेश देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा…\nCoronavirus Lockdown : महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाची हायव्होल्टेज बैठक, लॉकडाऊनसह 5…\nऐश्वर्या रॉयचा ‘तो’ सिनेमा जो कधी रिलीज झालाच…\nCOVID-19 : प्रसिद्ध अभिनेता पूरब कोहलीसह पूर्ण कुटुंबाला…\n‘रामायण’ आणि ‘शक्तीमान’नंतर आता…\n‘लॉकडाऊन’मध्ये अर्जुन कपूर करतोय डेटवर जाण्याची…\nअभिनेत्री तमन्ना भाटीयानं सांगितलं चमकदार केसांचं…\n‘त्या’ एका रात्रीनं बदललं आयुष्य, ती रात्र कधीच…\n‘या’ मोठ्या बँकेनं सर्वच प्रकारच्या कर्जावरील…\nLockdown : ‘लॉकडाऊन’ संपल्यानंतर देखील…\nCoronavirus : गळा झाला खराब, ‘कोरोना’ झाल्याचा…\nSBI चा 44 कोटी ग्राहकांना झटका बचत खात्याच्या व्याज दरात…\nCoronavirus : आवाज ऐकून कोविड – 19 चे लक्षण सांगणारे…\nCoronavirus : जमातीमधील लोक दिल्लीत कुठे-कुठे फिरले, पोलीस…\nCoronavirus : बारामतीतील ‘त्या’ कोरोनाबाधिताच्या…\nऐश्वर्या रॉयचा ‘तो’ सिनेमा जो कधी रिलीज झालाच…\nCoronavirus : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर राज्य…\nCOVID-19 : प्रसिद्ध अभिनेता पूरब कोहलीसह पूर्ण कुटुंबाला…\n स्कूल-कॉलेज, धार्मिक कार्यक्रमांवर पूर्णपणे…\n‘रामायण’ आणि ‘शक्तीमान’नंतर आता…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्���ेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nSBI चा 44 कोटी ग्राहकांना झटका बचत खात्याच्या व्याज दरात ‘कपात’\nCoronavirus Lockdown : मे महिन्यातही बॉलिवूडला ‘दिलासा’…\nCoronavirus : लिबियाचे माजी पंतप्रधान महमूद जिब्रिल यांचा…\nमाजी CM अब्दुल्ला यांच्याकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे…\nपंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मिळाली 62 हजार…\n‘आमच्यासाठी देश प्रथम, जिथं गरज असेल तिथं करणार मदत’, ट्रम्प यांच्या विधानावर मोदी सरकारनं सांगितलं\nCoronavirus : ‘कोरोना’च्या महामारी दरम्यान कपडे धुण्याच्या वेळी ‘या’ 3 गोष्टींची काळजी आवश्य…\nपोरीच्या सांगण्यावर पाकिस्तानचा ‘हा’ स्टार क्रिकेटर बनला महिला, कारण अतिशय ‘रोचक’ (व्हिडीओ)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/user/6499", "date_download": "2020-04-07T17:47:59Z", "digest": "sha1:R3PUKDOQVRYPKJHK747BNRI2OFJAUIHL", "length": 3322, "nlines": 40, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "अप्पासाहेब पुजारी | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nआप्पासाहेब गोविंद पुजारी हे निवृत्त प्राचार्य आहेत. त्यांनी एमए, एमफिल, पीएचडी या पदवी मिळवल्या. त्यांचा अभ्यासाचा विषय अर्थशास्त्र होता. त्यांनी अर्थशास्त्रात मराठी, कन्नड, इंग्रजी माध्यमातून अकरा व संत साहित्याविषयी दोन ग्रंथांचे लेखन केले आहे. तसेच, ते नियतकालिकांतून तीन भाषांत अर्थशास्त्र, इतिहास, साहित्य या विषयांवर लेखन करतात. त्यांनी स्वखर्चाने गांधीजींची कुटी, पाणी व पर्यावरण अभ्यास केंद्राची स्थापना केली आहे. ते पस्तिसाव्या 'अखिल भारतीय मराठी अर्थशास्त्र अधिवेशना'चे अध्यक्ष होते. ते अखिल भारतीय मराठी अर्थशास्त्र परिषदेचे पदाधिकारी आहेत.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://thinkmaharashtra.com/taxonomy/term/222?page=8", "date_download": "2020-04-07T17:35:41Z", "digest": "sha1:EVKOTCIFJ5LV7PT6Q5T4HVPKJKBXUYJK", "length": 30067, "nlines": 113, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "कला | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nत्रिकोणातील वादळ पेलताना - बाईच्या जगण्याची चित्तरकथा\nलतिका चौधरी यांची ‘त्रिकोणातील वादळ पेलताना’ ही आत्मकथनात्मक कादंबरी. ती वाचताना संजय चौधरी नाशिकच्या कवीच्या ‘जन्मणारा जीव म्हणाला, दु��ख दे, यातना दे. देणा-याने स्त्री जन्म दिला या ओळी आठवत राहिल्या. कादंबरीची नायिका वेलू हिच्या बालविवाहापासूनचे कथन कादंबरीत येते. तेरा-चौदा वर्षांची वेलू नोकरदाराची पत्नी होणार म्हणून खुशीत असते. मात्र सासू तिचे रंगरूप विवाह मंडपातच दाखवते. वेलू सासरच्या जाचाला सामोरी जाऊ लागते, ती नव-याच्या भरवशावर. पण नवरा मातृभक्त आहे. तो आईच्या शब्दाबाहेर जात नाही. विवाह म्हणजे दोन जीवांचे शारीर-मानसिक पातळीवरील मिलन. शंभर वर्षांपूर्वीच्या लग्नपत्रिकांत ‘यांचा शरीरसंबध करण्याचे योजिले आहे’ असा उल्लेख असायचा. वेलू वाट पाहून पाहून थकली, पण नवरा म्हणून पात्रता नसलेल्या त्या नात्याच्या माणसाने पत्नीला न्याय दिला नाही वेलूला छळाला अखंड सामोरे जावे लागले. ती पहाटेपासून राब-राब राबे. तशीच ती उपाशीपोटी मजुरीला जाऊ लागली. ती मजूर म्हणून हातातून रक्त येईपर्यंत तेथेही राबली. तिची सासू अस्सल मराठी सिनेमातील आणि दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील खलनायिकांनाही मागे टाकणारी आहे. वेलू जनावराचे जीवन जगत होती. बैलासारखे काम आणि शिळेपाके खाणे - तेही त्यांच्या इच्छेनुसार मिळणारे वेलूला छळाला अखंड सामोरे जावे लागले. ती पहाटेपासून राब-राब राबे. तशीच ती उपाशीपोटी मजुरीला जाऊ लागली. ती मजूर म्हणून हातातून रक्त येईपर्यंत तेथेही राबली. तिची सासू अस्सल मराठी सिनेमातील आणि दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील खलनायिकांनाही मागे टाकणारी आहे. वेलू जनावराचे जीवन जगत होती. बैलासारखे काम आणि शिळेपाके खाणे - तेही त्यांच्या इच्छेनुसार मिळणारे बस्स, हेच तिचे जगणे होते. वेलू एक स्त्री - जिला माणसाचे काळीज होते, पण नियतीने तिला राक्षसाच्या गुहेत लोटले होते (पृष्ठ ६३). कादंबरीतील वेलू ही सोशिक स्त्री आहे. ती आशावादी आहे हा विशेष बस्स, हेच तिचे जगणे होते. वेलू एक स्त्री - जिला माणसाचे काळीज होते, पण नियतीने तिला राक्षसाच्या गुहेत लोटले होते (पृष्ठ ६३). कादंबरीतील वेलू ही सोशिक स्त्री आहे. ती आशावादी आहे हा विशेष\nखिडकीतून दिसणारे मोकळे आकाश\nआकाश तोरणे नावाचा शिवाई शाळेत शिकणारा मुलगा. आकाशचे घर रस्त्याच्या बाजूला लहानशा झोपडीत होते. त्याच्या घरी मोठी बहीण होती, ती शिकत नव्हती. आई घरकाम करायची; आकाशचे वडील वारले होते. आई काळजीने सांगत होती, ‘मॅडम, आकाश अभ्यास करत नाही. नुसती मस्ती करतो. त्याने त्याचा चष्मा पण मस्ती करून तोडून टाकला आहे. तो ऐकतच नाही.’\nचित्रकार ग.ना. जाधव यांचे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपर्या-त पोचले ते ‘किर्लोस्कर’, ‘स्त्री’, ‘मनोहर’ या मासिकांवरील त्यांच्या आकर्षक मुखपृष्ठांमुळे. त्या मासिकांचा महत्त्वाचा वाटा गेल्या शतकात महाराष्ट्रात झालेल्या परिवर्तनात होता. साहजिकच, त्या मासिकांची मुखपृष्ठे रंगवणार्याा, सजावटीसाठी कथाचित्रे काढणार्याम त्या चित्रकारांची चित्रकला, महाराष्ट्रातील परिवर्तनाशी जोडली गेली आणि त्या चित्रकारांच्या कुंचल्यातून बदलत गेलेला महाराष्ट्र चित्रबद्ध झाला ग.ना. जाधव यांच्या मुखपृष्ठांवरील विविध प्रसंगचित्रांतून त्यांचे सूक्ष्म निरीक्षण, दृक्-कल्पकता व त्या संकल्पना चित्रांतून साकार करण्याचे सामर्थ्य प्रत्ययाला येते. तत्कालीन साहित्य, कथाचित्रे व मुखपृष्ठे यांमधून राजकीय घडामोडी, सामाजिक घटना, उत्सवांचे सार्वजनिक व कौटुंबिक स्वरूप, प्रियकर-प्रेयसींचे स्वप्नाळू जग किंवा तरुण पती-पत्नींचे हळुवार, थट्टेखार, भावुक विश्व असे अनेक विषय हाताळले गेले. ते ग.ना. जाधव यांच्या चित्रकृतींतून प्रभावीपणे व नेमकेपणाने उमटले. त्यांच्या चित्रनिर्मितीची वैशिष्ट्ये प्रभावी रेखाटन, मानवाकृतींचा सखोल अभ्यास, हावभाव व्यक्त करण्याची हातोटी व विषयानुरूप वातावरणनिर्मिती ही आहेत. ग.ना. जाधव हे अभिजात कलेची मूल्ये जोपासत वास्तववादी शैलीत निर्मिती करणारे उत्तम चित्रकार होते. त्यांच्या वास्तववादी शैलीतील दर्जेदार चित्रनिर्मितीत व्यक्तिचित्रे, प्रसंगचित्रे, निसर्गचित्रे, अभ्यासचित्रे आणि मासिकांची मुखपृष्ठे व कथाचित्रे यांचा समावेश आहे.\nबोलक्या रंगांचा चित्रकार : ग.ना. जाधव\nग.ना. जाधव या चित्रकाराच्या इंग्रजी आद्याक्षरांच्या उच्चारात ‘जी एन जे’ असा ताल आहे. त्यांचे शिक्षण झाले फक्त चौथीपर्यंत परंतु त्यांनी असाधारण अशी व्यक्तिचित्रे रेखाटली. त्यांच्या प्रत्येक रेखाटनात वास्तवता होती आणि त्यांनी केलेले रंगांचे नृत्य (फटकारे) बोलके असे. त्यांच्या वृत्तीत सांस्कृतिक डौल होता. त्यांनी नाट्यकला जोपासताना स्त्रीपात्रांच्या भूमिकाही केल्या.\nग.ना. जाधव रंगलेपनासाठी चाकू वा ब्लेडचा उपयोग असो, जलरंग असो, चारकोल असो अथवा मिक्स मीडिया असो, अशा प्रत्येक पद��धतीत चित्रविषयामधील भाव-विभाव समान ताकदीने अचूक व्यक्त करत. त्यातील बारकावे तर पाहण्यासारखे असत.\nग.ना.जाधव यांच्या सिद्धहस्त चित्रकृतींचे ‘दर्शन’ 2015 मध्ये रसिकांसाठी सादर केले गेले होते. तो नेहरू सेंटरच्या, दरवर्षी एका महान कलावंताला आदरांजली वाहण्याच्या योजनेचा भाग होता. नेहरू सेंटरने त्यावेळी ग.नां.च्या कलेचा छोटेखानी, सत्तर पानी रंगीत कॅटलॉग छापला आहे. त्यात कॅनव्हासवर चितारलेले अब्बांचे तैलचित्र अत्युत्कृष्टच म्हणायला हवे. अब्बांची शरीरयष्टी, सुईत दोरा ओवताना बसण्याची पद्धत आणि विशेषत: एकाग्रतेचे चेहर्याीवर उमटलेले भाव, वयस्कर चेहर्याबतील खडबडीतपणा, उजेड असतानाची चष्म्याची; प्रामुख्याने सुईदोर्याेची व चाफेकळीचे बोट आणि अंगठा यांत पकडलेला थोडासा बाहेर आलेला धागा या सर्वांची नाजूक रंगरेष... सर्व लाजवाब\nथिएटर ऑफ रिलेवन्सची पंचवीस वर्षें\nजागतिकीकरणाने जगातील जैविक आणि भौगोलिक वैविध्य उध्वस्त केले आहे. त्यातून माझ्या रंगचिंतनाची सुरुवात झाली आणि त्यातूनच एक नव्या रंगसिद्धांताची निर्मिती व मांडणी होत गेली. त्या रंगसिद्धांताने ‘कलेसाठी कला’ या कलात्मक भ्रमाचा निरास केला आणि मी नवे रंगतत्त्व जगासमोर मांडले. त्याचे नाव 'थिएटर ऑफ रिलेवन्स'.\n‘थिएटर ऑफ रिलेवन्स’ने जीवनाला नाटकाशी जोडून लोकांमध्ये रंगचेतना जागृत केली आहे. आम्ही या सिद्धांताने नाटक लोकांशी जोडले. आमच्या नाट्य कार्यशाळांतून सहभागींना नाटक व जीवन यांचा संबंध, नाट्यलेखन, अभिनय, दिग्दर्शन, समीक्षा, नेपथ्य, रंगशिल्प, रंगभूषा इत्यादी संबंधातील विविध कौशल्याचे प्रशिक्षण दिले. त्यांच्या मनातील कलात्मक क्षमतेचे दैवी वरदान हटवून त्यांना वैज्ञानिक दृष्टिकोनाकडे वळवले. चोवीस वर्षांत सोळा हजारांपेक्षा जास्त रंगकर्मींनी एक हजार कार्यशाळांत भाग घेतला आहे. ‘थिएटर ऑफ रिलेवन्स’ने त्यांच्या तत्त्वांनी व सार्थक प्रयोगांनी ‘कलेसाठी कला’ यांसारख्या उपनिवेशी व भांडवलवादी विचारांचा चक्रव्यूह भेदला आहे. हजारो ‘रंगसंकल्पना' जोपासल्या आणि अभिव्यक्त केल्या. ‘थिएटर ऑफ रिलेवन्स’ने अठ्ठावीस नाटके सोळा हजारांपेक्षा जास्त प्रयोगांतून रंगमंचावर आणली आहेत.\nअशोक जाधव यांचे कलादालन\nकलासक्त चित्रकार, काष्ठशिल्पकार अशोक दादू जाधव यांनी स्वतः आर्थिक झळ सोसून कलाप्रेम जोपासण्याचे धाडस चिंचोली गावात केले आहे. ते गाव सांगली जिल्ह्याच्या शिराळा तालुक्यात आहे. अशोक जाधव यांनी त्यांच्या घरी आर्ट गॅलरीची निर्मिती करून जनतेला चित्र, शिल्प व वैशिष्ट्यपूर्ण दुर्मीळ संग्रह वारंवार व मोकळेपणाने पाहण्याची सोय निर्माण केली आहे आणि तीही विनाशुल्क त्यामुळे कलादालन सांगली, सातारा, कोल्हापूर या तीन जिल्ह्यांतील लोकांचे आकर्षण बनले आहे. अशोक जाधव यांनी ‘खेड्याकडे चला’ हा गांधीजींनी दिलेला संदेश आचरणात आणला आहे त्यामुळे कलादालन सांगली, सातारा, कोल्हापूर या तीन जिल्ह्यांतील लोकांचे आकर्षण बनले आहे. अशोक जाधव यांनी ‘खेड्याकडे चला’ हा गांधीजींनी दिलेला संदेश आचरणात आणला आहे विद्यमान कर्कश्श व धावपळीच्या जीवनशैलीत अशोक जाधव यांचे हे वैविध्यपूर्ण कलादालन जीवनात हळुवार असे काही असते हेच जणू पटवून देत असते. अशोक जाधव यांनी त्यांच्या कलेत निसर्गाला हानी न पोचवता त्याच्याशी मैत्री करून, त्याच्या घटकांचा अप्रतिम वापर केला आहे. भोवतालचा निसर्ग, समाज कॅनव्हासवर मांडण्याचा ध्यास हाच त्यांचा श्वास बनला आहे.\nपुण्याचे अपरिचित त्रिशुंड गणपती मंदिर\nपंकज विजय समेळ 30/10/2017\nपुण्यातील त्रिशुंड गणपती हे मंदिर समाधी व हठयोगींचे साधनास्थळ यांच्यामुळे महाराष्ट्रात अद्वितीय ठरते. मात्र, ते त्यांचे महात्म्य व त्यांतील शिल्पकाम यांमधील असामान्यता यांच्या तुलनेने दुर्लक्षित आहे. ते एकेकाळी महाकाल रामेश्वर व दत्त यांच्याकरता प्रसिद्ध होते. ते नंतर त्रिशुंड गणपती या नावाने ओळखले जाते. त्रिशुंड गणपती पुण्याच्या सर्वात जुन्या कसबा पेठेजवळ आणि नागझिरा ओढ्याच्या काठावर आहे. मंदिर भरवस्तीत असूनसुद्धा ते पुणेकरांसाठी अपरिचित आहे समाधी मंदिर, सुबक कोरीव काम, विष्णू मूर्ती व विविध अवतारशिल्पे, शिवाचे अवतार, गणेशयंत्रे, तळघर आणि वेगळ्या धाटणीची त्रिशुंड गणेशाची मूर्ती यांमुळे मंदिर शिल्पदृष्ट्या व धर्मभावदृष्ट्या असाधारण आहे.\nकला-संस्कृती विचार आजच्या परिस्थितीत आणा\nप्रदीप मोहिते यांनी 'दिवाळी आणि करुणरम्य संस्कृती' या लेखात संस्कृतिरक्षण व संवर्धन या बाबतीतील कारुण्याचा मुद्दा भावस्पर्शी रीतीने मांडला आहे. तो दिवाळीच्या निमित्ताने पुढे आल्यामुळे अधिकच भिडतो. त्यामध्ये चाळीस-पन्नास वर्���ांपूर्वीपासून महाराष्ट्रात रुजू झालेली वैचारिक बंडखोरी आहे. ती विचारांच्या पातळीवर योग्यही आहे, परंतु समाज त्या काळात प्रगतीची पाऊलवाट चोखाळत पुढे गेला आहे. त्यामुळे विषय गुंतागुंतीचा बनला आहे. मोहिते ज्या कोल्हाटी समाजाबद्दलच्या कणवेचे उदाहरण घेऊन लिहितात, तो कोल्हाटी समाजही इतर समाजाबरोबर प्रगती पावला आहे. तो समाज भिक्षेकरी व उपेक्षित राहिलेला नाही. त्यांतील निवडक व्यक्तींनी तर ऑस्ट्रेलिया-अमेरिका-न्यूझिलंड- रशिया-इंडोनेशिया या देशांत कार्यक्रम केले आहेत. कोणताही कोल्हाटी त्याच्या मुलीला तमाशात घालायला तयार नाही. प्रत्येक कोल्हाट्याला त्याच्या मुलीला शिकवायचे आहे. मुलामुलींना शिकायचे आहे की नाही व काय शिकायचे आहे हा सा-या समाजपुढीलच वेगळा प्रश्न आहे. सुषमा अंधारे ही कोल्हाटी स्त्री कलेक्टरपदापर्यंत पोचली आहे व ती त्या समाजासाठी मोठे काम करून राहिली आहे. कोल्हाट्यांची मुलेही पाचगणीच्या बोर्डिंग स्कूलमध्ये शिकून स्थलांतराची स्वप्ने पाहत आहेत. मंगला बनसोडे यांना राष्ट्रपती पुरस्कार मिळाला तेव्हा त्यांचा फोटो क्षणार्धात सर्व समाजात व्हॉटस् अॅपवर फिरला आणि ते उदाहरण तुरळक नाही. नवनवीन घटना व नवनवीन हकिगती सोशल मीडियामधून समाजात प्रसृत होत असतात.\nआमच्या विरगावला भोवाड्याची परंपरा कायम आहे. दरवर्षी आखाजीच्या आसपास चैत्र-वैशाख महिन्यात भोवाडा व्हायचा. तरी दरवर्षीचे सातत्य पूर्वीसारखे आता उरलेले नाही. चैत्र-वैशाख म्हणजे उन्हाळा. शेतक-यांना कामे उन्हाळ्यात फारशी नसतात. खेड्यापाड्यांवर उन्हाळ्यातील लोकरंजन म्हणून भोवाड्याची लोकपरंपरा टिकून राहिली असावी. मात्र रंजनाला अनेक माध्यमे उपलब्ध झाल्याने लोकपरंपरेचा तो प्रकार अलिकडे क्षीण होऊ लागला.\nभोवाडा सुरू होण्याच्या पंधरा दिवस आधीपासून गावक-यांमध्ये भोवाड्याचा उत्साह दिसून येत असे. चैत्र पुनवेला गावातून भोवाड्याची दांडी मिरवून, पेठ गल्लीतील भोवाड्याच्या नियोजित ठिकाणी पूजाअर्चा करून दांडी रोवली जात असे. सागाच्या लाकडाच्या दांडीच्या वरच्या टोकाला वाळलेल्या *रोयश्याचे गवत बांधून तयार केलेली दांडी वाजतगाजत-नाचवत तिची मिरवणूक गावभर काढली जात असे. त्यामुळे गावात भोवाडा होणार असल्याची वर्दी संपूर्ण गावाला मिळत असे.\nलावणी – महाराष्ट्राचे विलोभनीय नृत्यगाणे\nमहाराष्ट्राची लोककला किंवा लोकनृत्य म्हटल्यावर सारे एकदिलाने ‘लावणी’ नृत्याचेच नाव घेतात, एवढी लावणीची ठसठशीत मुद्रा मराठी रसिकांवर उमटलेली आहे मात्र या कलाप्रकाराला प्रतिष्ठा कधी मिळाली नाही. कारण तमाशात सादर केली जाणारी लावणी म्हणजे कामोत्तेजक भावभावनांचे छचोर दर्शन असेच मानले गेले. तमाशा किंवा लावणी ही कला तिच्या अंगभूत लावण्यामुळे-सौंदर्यामुळे गावकुसाबाहेरून गावातील मंडळींना खुणावत राहिली. त्यामुळेच लावणीकला गावकुसाबाहेर राहूनही मृत पावली नाही. महाराष्ट्रातील इतर अनेक लोकनृत्ये त्यांचे स्वत्व पांढरपेशी कलांच्या प्रभावापुढे गमावत असताना लावणी मात्र तिचे अस्सल रांगडेपण टिकवून आहे. लावणीकलेला स्वतःचे स्वत्व टिकवणे शहरी संस्कृतीचा व कलांचा स्पर्श न झाल्यामुळे शक्य झाले आहे.\nलावणी गेल्या दोन-तीन दशकांत मात्र पांढरपेशांचेही मनोरंजन करताना दिसत आहे. त्या कलेने अनेक बदल-स्थित्यंतरे पचवली आहेत. लावणी पेशवाईच्या अस्ताबरोबर संपली असे वाटत असतानाच, खोलवर घुसवली गेलेली ती कला जमिनीच्या आतून बाहेर पडून आकाशाच्या दिशेने वर उन्मुक्तपणे फोफावलेली, बहरलेली जाणवते.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.mahanayakonline.com/category/%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF/", "date_download": "2020-04-07T17:03:10Z", "digest": "sha1:G3IIKCN4R6FPQSPWBBOSS5UQ4ZRU55S7", "length": 27026, "nlines": 381, "source_domain": "www.mahanayakonline.com", "title": "न्यायालय", "raw_content": "\nडावी आघाडी आणि इतर\nपोलीस असल्याची बतावणी करून अल्पवयीन बलात्कार करणाऱ्या दोघांना जन्मठेप\nपोलीस असल्याची बतावणी करून अल्पवयीन मुलीवर बलात्कार दोघांना जालना जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा…\n” त्या ” चौघांना फासावर लटकावल्यानंतर काय म्हणाली निर्भयाची आई आणि कोण आहेत निर्भयाच्या वकील आणि कोण आहेत निर्भयाच्या वकील ज्यांना निर्भयाला न्याय मिळवून दिला …\nदेशाच्या राजधानीत सात वर्षांपूर्वी अत्याचाराची बळी ठरलेल्या निर्भयाला शुक्रवारी , २० मार्च २०२० रोजी न्याय…\nनिर्भया सामूहिक बलात्कार आणि निर्दयी खून प्रकरणाची अखेर बचावाचे अनेक प्रयत्न करूनही चारही नराध��� फासावर लटकले ….\nदेशभर गाजलेल्या आणि निंदा झालेल्या निर्भया सामूहिक बलात्कार आणि खून प्रकरणातील पिडितेला तिच्या मृत्यूनंतर सात…\nभीमा कोरेगाव प्रकरण : डॉ. आनंद तेलतुंबडे आणि गौतम नवलखा यांचा अटकपूर्व जमीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला\nउन्नाव पीडित प्रकरण : भाजपच्या माजी आमदारांसह दोन पोलीस अधिकाऱ्यांसहित ७ जणांना १० वर्षाची शिक्षा आणि १० लाखाचा दंड\nउत्तर प्रदेशच्या बहुचर्चित उन्नाव बलात्कार प्रकरणात दोषी असलेला भाजपचा माजी आमदार कुलदीप सिंग सेंगर यांच्यासह…\nस्वतःच्या मुलीवर तब्बल सात वर्षे लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधम पित्याला जन्मठेप , “पोलीस दीदी” उपक्रमामुळे उघडकीस आला होता गुन्हा \nस्वतःच्या अल्पवयीन मुलीवर सात वर्षे लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधम पित्याला मुंबईच्या विशेष न्यायालयाने गुरुवारी जन्मठेपेची…\nसोलापूरचे भाजप खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांना न्यायालयाचा तात्पुरता दिलासा\nसोलापूरचे भाजप खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांना मुंबई उच्च न्यायालयाने तात्पुरता दिलासा दिला आहे. जातपडताळणी…\nमोबाईल देण्याच्या बहाण्याने दुसऱ्यांदा बलात्कार करणाऱ्या आरोपीला जन्मठेपेची शिक्षा\nबलात्कार पीडितेला तिचा मोबाईल देण्याच्या बहाण्याने एका ठिकाणी बोलवून तिच्यावर पुन्हा बलात्कार केल्या प्रकरणातील आरोपीला…\nनिर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपीची सर्वोच्च न्यायालयात पुन्हा याचिका…\nबहुचर्चित निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी देण्यासाठी नवीन डेथ वॉरंट जरी केलेले…\nनिर्भया अत्याचार प्रकरण : सर्व पर्याय संपले , पवन गुप्ताची दया याचिका राष्ट्रपतींनी फेटाळली, उद्या होणार फाशीच्या नव्या तारखेचा फैसला…\nAurangabad Crime : पाण्याच्या टँकरने बालकाला चिरडले, सिल्लेखान्यात सकाळी घडली घटना\n#CoronaVirusUpdate : जालना शहरातील ६५ वर्षीय महिला कोरोनाबाधित\n#CoronaVirusUpdate : दिलासादायक : १७ हजारांपैकी १५ हजार नमुने निगेटिव्ह , राज्यातील रुग्णांची संख्या ८६८ : राजेश टोपे\n#CoronaVirusUpdate : दिवसभरात आढळले ६९३ नवे रुग्ण , तर ३० जणांचा मृत्यू\n#CoronaVirusEffect : दुनिया : मुलाची झोप होत नव्हती म्हणून त्याने थेट शेजारच्या पाच जणांना ठोकले ….\nBalu Patel on एक्झिट पोल्सचा शेअर मार्केटवर धमाका : सेन्सेक्स १३०० अंकांनी उसळला\nBalu Patel on बुलढाण्यात टँकर आणि व्हॅन भीषण अपघातात दोन चिमूल्यांसह १३ जणांचा मृत्यू, दोन जण जखमी\nBalu Patel on Good News : अखेर मान्सून अंदमानात दाखल, यंदा सरासरीपेक्षा जास्त मान्सून , शेतकऱ्यांना यंदाच्या मौसमात मिळू शकतो दिलासा\nkirti Gade on गोडसे देशभक्त : मतांसाठी प्रयत्न करणाऱ्या नेत्यांना जबाबदारीची जाणीव नाही : अर्जुन कपूर\nMahanayak News Updates on भारतीय हद्दीत कराचीमार्गे आलेले ‘ते’ विमान पाकचे नव्हे जाॅर्जीयाचे…\nडावी आघाडी आणि इतर\nAurangabad Crime : पाण्याच्या टँकरने बालकाला चिरडले, सिल्लेखान्यात सकाळी घडली घटना\n#CoronaVirusUpdate : जालना शहरातील ६५ वर्षीय महिला कोरोनाबाधित\n#CoronaVirusUpdate : दिलासादायक : १७ हजारांपैकी १५ हजार नमुने निगेटिव्ह , राज्यातील रुग्णांची संख्या ८६८ : राजेश टोपे\n#CoronaVirusUpdate : दिवसभरात आढळले ६९३ नवे रुग्ण , तर ३० जणांचा मृत्यू\n#CoronaVirusEffect : दुनिया : मुलाची झोप होत नव्हती म्हणून त्याने थेट शेजारच्या पाच जणांना ठोकले ….\n#CoronaVirusUpdate : धक्कादायक : मुख्यमंत्र्यांच्या “मातोश्री”ला कोरोना सुरक्षा कवच, जसलोक आणि वोखार्ट हॉस्पिटलला लावले सील….\n#CoronaVirusEffect : विरोधी पक्षांच्या नेत्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सचे निमंत्रण नसल्याने खा . ओवैसी यांनी अशी डागली तोफ \n#CoronaVirusUpdate : मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत , खासदारांबरोबरच राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान यांच्याही पगारात कपात करण्याचा निर्णय…\n#CoronaVirusEffect : लॉकडाऊनच्या संदर्भात फिरणारा ” तो ” मॅसेज पूर्णतः फेक …\n#CoronaVirusEffect : घाटी रुग्णलयातील ब्रदरला कोरोना, आरोग्य कर्मचाऱ्यांना पी पी ई कीट, सॅनिटायझर, मास्क, ग्लोज देण्याची मागणी\nPrakash Ambedkar : ” एक बार जो कमिटमेंट कर दि, तो फिर वो अपने आप कि भी नही सूनते \nना ना करते प्यार तुम्हीसे कर बैठे …\nसीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर , उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण पाच टक्क्यांनी वाढले\nLoksabha 2019 : गेल्या पाच वर्षातील मोदींचे ” विश्व भ्रमण “आणि खर्च किती झाला भूतान ते दक्षिण कोरिया\nWorlds Happiest Countries Report : देश रसातळाला जातोय आणि सत्ताधारी “चौकिदार- चौकिदार” खेळताहेत \nAurangabad : औरंगाबादसह “एमआयएम”ला हव्यात दोन जागा : आ. इम्तियाज जलील\nAbout Mahanayak : महानायक ऑनलाईन आणि आपण …\nNews Updates : गल्ली ते दिल्ली : एक नजर : महत्वाच्या बातम्या #Top 21 News\nSharad Pawar : आमची भूमिका संघविरोधीच, प्रकाश आंबेडकरांना पवारांचे आमंत्रण\nलोकसभा २०१९ : प्रकाश ��ंबेडकरांनी विषय संपवला, स्वतंत्र लढणार\nAurangabad Crime : पाण्याच्या टँकरने बालकाला चिरडले, सिल्लेखान्यात सकाळी घडली घटना\n#CoronaVirusUpdate : जालना शहरातील ६५ वर्षीय महिला कोरोनाबाधित\n#CoronaVirusUpdate : दिलासादायक : १७ हजारांपैकी १५ हजार नमुने निगेटिव्ह , राज्यातील रुग्णांची संख्या ८६८ : राजेश टोपे\n#CoronaVirusUpdate : दिवसभरात आढळले ६९३ नवे रुग्ण , तर ३० जणांचा मृत्यू\n#CoronaVirusEffect : दुनिया : मुलाची झोप होत नव्हती म्हणून त्याने थेट शेजारच्या पाच जणांना ठोकले ….\n#CoronaVirusUpdate : धक्कादायक : मुख्यमंत्र्यांच्या “मातोश्री”ला कोरोना सुरक्षा कवच, जसलोक आणि वोखार्ट हॉस्पिटलला लावले सील….\n#CoronaVirusEffect : विरोधी पक्षांच्या नेत्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सचे निमंत्रण नसल्याने खा . ओवैसी यांनी अशी डागली तोफ \n#CoronaVirusUpdate : मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत , खासदारांबरोबरच राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान यांच्याही पगारात कपात करण्याचा निर्णय…\n#CoronaVirusEffect : लॉकडाऊनच्या संदर्भात फिरणारा ” तो ” मॅसेज पूर्णतः फेक …\n#CoronaVirusEffect : घाटी रुग्णलयातील ब्रदरला कोरोना, आरोग्य कर्मचाऱ्यांना पी पी ई कीट, सॅनिटायझर, मास्क, ग्लोज देण्याची मागणी\nInformation On Demand Subscription अभिव्यक्ती अर्थकारण आपलं सरकार आरोग्य उद्योग-व्यापार काँग्रेस-राष्ट्रवादी किन्नर विश्व कृषी उद्योग कॉलेज कट्टा क्रीडा खानदेश गल्ली ते दिल्ली गीत -संगीत गुन्हेगारी घात -अपघात डावी आघाडी आणि इतर तंत्रज्ञान तरुणाई दुनिया न्यायालय पुणे भाजप -शिवसेना भारत मनोरंजन मराठवाडा महाप्रहार महाराष्ट्र महिला विश्व मुंबई राजकारण रोजगार वंचित बहुजन आघाडी विचित्र विश्व विदर्भ विविधा शासकीय बातम्या शिक्षण संपादकीय साहित्य- कला -संस्कृती सिनेमा -नाटक सोशल मिडिया स्तंभलेख स्पर्धा परीक्षा\nAurangabad Crime : पाण्याच्या टँकरने बालकाला चिरडले, सिल्लेखान्यात सकाळी घडली घटना\n#CoronaVirusUpdate : जालना शहरातील ६५ वर्षीय महिला कोरोनाबाधित\n#CoronaVirusUpdate : दिलासादायक : १७ हजारांपैकी १५ हजार नमुने निगेटिव्ह , राज्यातील रुग्णांची संख्या ८६८ : राजेश टोपे\n#CoronaVirusUpdate : दिवसभरात आढळले ६९३ नवे रुग्ण , तर ३० जणांचा मृत्यू\n#CoronaVirusEffect : दुनिया : मुलाची झोप होत नव्हती म्हणून त्याने थेट शेजारच्या पाच जणांना ठोकले ….\n#CoronaVirusUpdate : धक्कादायक : मुख्यमंत्र्यांच्या “मातोश्री”ला कोरोना सुरक्षा कवच, जसलोक आणि वोखार्ट हॉस्पिटलला लावल��� सील….\nAurangabad Crime : पाण्याच्या टँकरने बालकाला चिरडले, सिल्लेखान्यात सकाळी घडली घटना April 7, 2020\n#CoronaVirusUpdate : जालना शहरातील ६५ वर्षीय महिला कोरोनाबाधित April 7, 2020\n#CoronaVirusUpdate : दिलासादायक : १७ हजारांपैकी १५ हजार नमुने निगेटिव्ह , राज्यातील रुग्णांची संख्या ८६८ : राजेश टोपे April 6, 2020\n#CoronaVirusUpdate : दिवसभरात आढळले ६९३ नवे रुग्ण , तर ३० जणांचा मृत्यू April 6, 2020\n#CoronaVirusEffect : दुनिया : मुलाची झोप होत नव्हती म्हणून त्याने थेट शेजारच्या पाच जणांना ठोकले …. April 6, 2020\nInformation On Demand Subscription अभिव्यक्ती अर्थकारण आपलं सरकार आरोग्य उद्योग-व्यापार काँग्रेस-राष्ट्रवादी किन्नर विश्व कृषी उद्योग कॉलेज कट्टा क्रीडा खानदेश गल्ली ते दिल्ली गीत -संगीत गुन्हेगारी घात -अपघात डावी आघाडी आणि इतर तंत्रज्ञान तरुणाई दुनिया न्यायालय पुणे भाजप -शिवसेना भारत मनोरंजन मराठवाडा महाप्रहार महाराष्ट्र महिला विश्व मुंबई राजकारण रोजगार वंचित बहुजन आघाडी विचित्र विश्व विदर्भ विविधा शासकीय बातम्या शिक्षण संपादकीय साहित्य- कला -संस्कृती सिनेमा -नाटक सोशल मिडिया स्तंभलेख स्पर्धा परीक्षा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AE", "date_download": "2020-04-07T18:10:10Z", "digest": "sha1:JQTJYQ5RM3DCQ4B7BDNYBPFJWO6Z73A2", "length": 22916, "nlines": 92, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "सिक्कीम - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n(सिक्किम या पानावरून पुनर्निर्देशित)\nसिक्कीम हे भारतातील देशाच्या ईशान्य भागातील एक राज्य आहे. हिमालय पर्वतरांगेमध्ये वसलेल्या सिक्कीमच्या दक्षिणेला भारताचे पश्चिम बंगाल हे राज्य, पूर्वेस भूतान, पश्चिमेस नेपाळ तर उत्तरेस चीन देशाचा तिबेट स्वायत्त प्रदेश आहेत. आकाराने गोव्याखालोखाल दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात लहान राज्य असलेले सिक्कीम येथील निसर्ग सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. कांचनगंगा हे जगातील तिसरे सर्वात उंच पर्वतशिखर सिक्कीम व नेपाळच्या सीमेवर आहे.\nभारताच्या नकाशावर सिक्कीमचे स्थान\nस्थापना १६ मे १९७५\nसर्वात मोठे शहर गंगटोक\nक्षेत्रफळ ७,०९६ चौ. किमी (२,७४० चौ. मैल) (२७)\n- घनता ६,१०,५५७ (२८)\n- ७६.१७ /चौ. किमी (१९७.३ /चौ. मैल)\nप्रमाणवेळ भारतीय प्रमाण वेळ (यूटीसी+०५:३०)\nसिक्कीममधील बहुसंख्य जनता नेपाळी वंशाची असून बौद्ध हा येथील प्रमुख धर्म आहे.\n७ दोंगमार आणि लातुंग\nगुरु रिनपोचे यांची ३५ मी. उंच मूर्ती सिक���किम\nएकीकडे कांचनगंगासारखी बर्फाच्छादित हिमशिखरे आणि दुसरीकडे वसंतात डोळ्यांचे पारणे फेडायला लावणारी फुलणारी विविध प्रकारची फुले अशा दोन्ही टोकाच्या गोष्टी सिक्कीममध्ये आहेत. नेपाळ, तिबेट, भूतान आणि बंगाल असे चारही दिशांनी बंदिस्त असे सिक्कीम हे हिमालयाच्या कुशीत असलेले एक छोटे राज्य आहे.\nसिक्कीममध्ये सतराव्या शतकापर्यंत नामग्याल राजघराण्याची एकसत्ताक पद्धत रूढ होती. राजा तेनसिंग नामग्यालने युकसोम येथून राजधानी हलवून रबदानसे येथे नेली. पण नेपाळ व भूतान यांच्याकडून सतत होणाऱ्या स्वाऱ्यांनी या छोट्या राज्याची व रहिवाश्यांची वाताहात झाली. ब्रिटिश काळात सिक्कीमचे तत्कालीन हिंदुस्थानच्या मदतीने नेपाळशी युद्ध झाले. त्या वेळी सिक्कीमने ब्रिटिश इंडिया व नेपाळशी अनुक्रमे सुगौली, तितालिया करार करून हस्तगत केलेला भाग परत मिळवला. भारताचा स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १९८४ पर्यंत सिक्कीम भारताचे संरक्षित क्षेत्र बनले. सिक्कीमच्या संरक्षण,परराष्ट्र,आणि दळणवळणाची जबाबदारी सरकारने स्वीकारली. भारताबरोबर घनिष्ठ संबंध असावेत अशी इच्छा सिक्कीमने १९८४ मध्ये व्यक्त केली. त्यानुसार सिक्कीमला सहयोगी राज्य घोषित करण्यात आले.यामुळेही सिक्कीमच्या आकांक्षा पूर्ण झाल्या नाहीत. म्हणून १९७५ मध्ये पंतप्रधान इंदिरा गांधींच्या राजवटीत सार्वमत घेऊन सिक्कीम भारतीय संघराज्यात सामील झाले व ते भारताचे एक राज्य म्हणून गणले जाऊ लागले. सिक्कीम हे तीन दिशांनी वेगवेगळ्या सीमांनी बंदिस्त असल्याने संरक्षणदृष्ट्या अतिसंवेदनशील आहे, त्यामुळे भारतीय लष्कराचे तेथे वर्चस्व आहे.\nडोंगराळ भाग असल्याने सतत दरड कोसळणे, पावसाने रस्ते वाहून जाणे, भूकंप वगैरे आपत्तींना सिक्कीम येथील रहिवाशांना सामोरे जावे लागते. त्यातून मार्ग काढणे हे येरागबाळ्याचे काम नव्हे. त्यासाठी सिक्कीममध्ये भारताच्या सैन्याची शाखा, बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन आहे. तेथील सर्व रस्त्यांची व्यवस्था पाहणे हे त्यांचेच काम. डोंगराळ भागामुळे सिक्कीममध्ये रेल्वेची सोय होणे दुरापास्त आहे.\nराजधानी गंगटोक येथे बागडोगराहून कारने किंवा हेलिकॉप्टरने जाता येते, पण हेलिकॉप्टरची सेवा दिवसातून एकदाच असते. शिवाय एका वेळेला फक्त चारच माणसे जाऊ शकतात. त्यामुळे प्रायव्हेट टॅक्सीज, ब���ेस यांची भरपूर वर्दळ असते. कोलकाता येथून सिलीगुडी किंवा जलपायगुडीपर्यंत रेल्वेने जाता येते. पुढे बस किंवा टॅक्सीने सिक्कीमला पोहोचता येते. मोठ्या अवजड वाहनांना, आणि दुसऱ्या राज्यातील टूरिस्ट वाहनांना सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत गंगटोकमधे अजिबात प्रवेश नसतो.\nसिक्कीमच्या पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण भागातली अनुक्रमे गंगटोक, गेझिंग, मंगन, नामची ही प्रमुख शहरे आहेत. गंगटोक ही राजधानी असल्याने ते शहर प्रमुख कचेऱ्या, शाळा, कॉलेजेस, इत्यादींमुळे जास्त वहिवाटीचे व दाटीवाटीचे आहे. डोंगराळ भागामुळे रस्ते खूपच अरुंद आणि चढ-उताराचे, त्यामुळे ट्रॅफिकचे नियम अगदी कडक आहेत, ते कसोशीने पाळले जातात.\nउत्तर तिबेटमधील तिबेटी, शिवाय नेपाळी लोक फार पूर्वीपासून सिक्कीममध्ये वास्तव्य करून आहेत. इंग्लिश, हिंदी, लेपचा, लिंबू नेपाळी, भूतिया या भाषा प्रामुख्याने व्यवहारात वापरल्या जातात. व्यापाराची बहुतेक धुरा आपल्याकडील मारवाडी लोकांनी सांभाळली आहे. सिक्कीममध्ये प्रामुख्याने हिंदू व बौद्ध धर्माचे लोक आहेत. ख्रिश्चन धर्मीय फारच थोड्या प्रमाणात आहेत. रुमटेक ही सर्वात जुनी मॉनेस्ट्री आहे. नव्या रुमटेकला सोन्याचा स्तूप आहे. पश्चिमेस रुमटेकप्रमाणे पेमियांगत्से मोनेस्ट्री त्याच काळातली आहे. येथे झाडाच्या ढोलीतून कोरलेले धम्मचक्र नक्कीच पाहण्यासारखे आहे. लहान मुले लामा होण्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी मोनेस्ट्रीमध्येच राहतात.\nज्याला आपण कांचनगंगा म्हणून ओळखतो ते जगप्रसिद्ध कांग चेन जुंगा हे हिमशिखर सिक्कीमच्या पश्चिम भागात आहे. ८४५० मी. उंचीचे हे शिखर जगातील तिसऱ्या क्रमांकाचे शिखर आहे. तिथले रहिवासी कांचनगंगाला सोने, चांदी, विविध रत्ने, शिवाय धान्य, पवित्र ग्रंथ यांचा खजिना असल्यासारखे पवित्र मानतात. येथे गिर्यारोहणाची क्वचितच परवानगी दिली जाते. गंगटोक येथून कांचनगंगाचे छानपैकी दर्शन होते, पण ती अवाढव्य बर्फाची भिंतच वाटते.\nपश्चिमेस पेलिंग गावापासून कांचनगंगा अवघ्या ५० किमी. अंतरावर असल्याने आपल्याला संपूर्ण पर्वताचे दर्शन दिवसभर होते. जवळ जाऊन पाहिल्यास शिखरापर्यंत नजर ठरूच शकत नाही. सकाळी सूर्योदयाच्या वेळेस बर्फाच्छादित पर्वतावर पडणारी कोवळी किरणे कांचनगंगा हे नाव सार्थ ठरवतात. दिवसभर आपल्याला कांचनगंगाचे ��ौंदर्य वेगवेगळ्या अंगाने अनुभवता येते. सूर्योदयावेळी कोवळ्या किरणांमुळे वेगळीच सोनेरी छटा संपूर्ण डोंगरच सोन्याचा करते, तर दुपारी धारदार तलवारीप्रमाणे संपूर्ण डोंगर चमकत असतो आणि रात्री लखलखत्या ताऱ्यांच्या मंद प्रकाशात पांढऱ्याशुभ्र क्षीरसागरासारखा दिसतो. असे हे वेगवेगळे रूप दिवसभर पाहत राहिलो तरी मनाचे समाधान होत नाही. थोड्या उंच जागेवरून कांचनगंगाच्या आसपास असणारी काब्रू, सिमवो, कुंभकर्ण, पांडीम अशी काही शिखरेही नजरेस पडतात.\nपेलिंगपासून गंगटोकला जाताना वाटेत मार्तम हे छोटेसे गाव लागते. युनेस्कोने हे गाव दत्तक घेतले आहे. डोंगराळ भागामुळे उंच-सखल जमिनीवर टेरेस फार्मिंगची प्रथा आहे. गाईड आपल्याला संध्याकाळच्या वेळेस गावात फेरफटका मारण्यासाठी घेऊन जातात. येथे काही ठरावीक घरांमध्ये हेरिटेज म्हणून अजूनही पूर्वीचीच मांडणी असल्याचे दिसून येते. बटाटा, विविध प्रकारचे बांबू आणि आल्याच्या शेतीतून फिरताना बऱ्ऱ्याच औषधी वनस्पतींचीही लागवड केलेली दिसते. गाीड आपल्याला त्याबद्दल माहिती करून देतात. वेलदोड्याच्या लागवडीसाठी सिक्कीम फार प्रसिद्ध आहे.\nपुढे उत्तरेकडे चुंगथान येथे रस्त्याचे दोन फाटे फुटतात. एक लाचेन येथे तर दुसरा लाचुंगला जातो. लाचेन येथूनच तिस्ता नदीचा उगम होतो.\nदोंगमार आणि लातुंगसंपादन करा\nलाचेन येथे गुरू दोंगमार हे सरोवर आहे. कडक थंडीतही सरोवराचा विशिष्ट भाग मुळीच गोठत नाही. १२००० फूट उंचीवर हिमशिखरांनी वेढलेले आणि रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या रंगीबेरंगी ऱ्होडोडेंड्राॅन व पांढरे मॅग्नोलिया (कवठी चाफा) यामुळे लातुंग हे नेहमीच नटलेले असते. तेथूनच पुढे युमथान, ‘व्हॅली ऑफ फ्लॉवर्स’ येथे जाता येते.\nसिक्कीमच्या भौगोलिक स्थानामुळे उंचावर पांडा, जंगली मांजर, याक असे प्राणी, तर रॉबिन, फ्लाय कॅचर, सँडपायपर असे पक्षी दिसतात. झाडांच्या बाबत पाईन, जुनिपर, फर, सायप्रस वगैरे झाडे आढळतात. ऱ्होडोडेंड्राॅन हा ‘राज्यवृक्ष’ मानला जातो.\nकॉटन ट्री, वेलची, विविध बांबू, बटाटे आलं यांच्या लागवडीबरोबर रंगीबेरंगी ऑर्किस्, गुलाब, झेंडू, हिरव्यागार भाज्यांचे मळे इथे पाहायला मिळतात.ौ येथील तपमान २८ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त किंवा शून्य अंश सेल्सिअसच्या खाली उतरत नसल्याने हवा नेहमीच छान, त्यामुळे फळफळावळ, फुलांना त���टा नाही. दरवर्षी गंगटोक येथे ऑर्किडच्या फुलांचे प्रदर्शन भरते. परदेशाप्रमाणे आपल्याकडेही एवढ्या प्रकाराची ऑर्किड असतात याची सामान्यलोकांना कल्पना नसते. फळा-फुलांप्रमाणेच इथले लोक तब्येतीने चांगले दिसतात. तिस्ता नदी म्हणजे सिक्कीमची जीवनवाहिनी मानली जाते. डोंगराळ भागातल्या लहान लहान उपनद्या मिळून ‘रंगीत’ नदी बनते व तिस्तामध्ये सामावते.\nसिक्कीममध्ये दसरा, दिवाळीसारखे हिंदू सण, तर तिबेटियन लोसार, लुसांग शिवाय फेब्रुवारीत येणारे नवीन वर्ष जोमाने साजरे केले जाते. त्यादिवशी तिबेटी लोक रंगीत पोषाखात ‘ताशी डिलेक’ अशी आरोळी देत याक डान्स करतात. कांचनगंगाचीही पूजा केली जाते. जसे वेगवेगळे सण तसेच वेगवेगळ्या खाद्यपदार्थासाठीदेखील सिक्कीम प्रसिद्ध आहे. तेथे मोमो, थेंटुक, ठुपकाशिवाय विविध लोणची, मासे यांची वेगळी चव असते. खास त्या भागातील जंगलात मिळणारे विशिष्ट प्रकारच्या फर्नचे कोवळे कोंब ‘फिड्ल हेडेड फर्न’ची याकचे चीज घालून केलेली भाजी अतिशय चवदार असते.\nसिक्कीममध्ये रिव्हर राफ्टिंग, ट्रेकिंग, रॅपलिंग अशा वेगवेगळ्या क्रीडाप्रकारांचा अनुभव घेता येतो.\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B2%E0%A4%BE_%E0%A4%B8%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%B2%E0%A4%A2%E0%A4%BE%E0%A4%88", "date_download": "2020-04-07T18:07:39Z", "digest": "sha1:AHBCBTQPFNIXDUIS2JBQLXBGKEU4XKM3", "length": 3765, "nlines": 70, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ला सफेलची लढाई - विकिपीडिया", "raw_content": "\nला सफेलची लढाई ह्या लढाईत फ्रान्सच्या सैनिकांनी सातव्या संघातील ऑस्ट्रियन साम्राज्याच्या सैनिकांवर विजय मिळवला. ही लढाई फ्रान्समधील सुफेलवेयरसेम व होनहेम या दोन ठिकाणी झाली.\nफ्लरसची लढाई • क्वात्रे ब्रा • लिग्नी • वॉटर्लू • वाव्र • रोशेसर्व्हियेर • ला सफेल • रॉकेनकोर्ट • इसी\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ नोव्हेंबर २०१५ रोजी ०४:५१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-full-day-inquiry-raj-thakare-maharashtra-22537?page=1", "date_download": "2020-04-07T17:26:42Z", "digest": "sha1:VFFPCLBKKEBNQUR7ZV3NQ3PN2FGW7LBR", "length": 19387, "nlines": 158, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, full day inquiry of Raj Thakare, Maharashtra | Page 2 ||| Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nराज ठाकरे यांची दिवसभर चौकशी\nराज ठाकरे यांची दिवसभर चौकशी\nशुक्रवार, 23 ऑगस्ट 2019\nमुंबई ः कोहिनूर मिल कर्ज प्रकरणातील अनियमिततेबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे गुरुवारी (ता. २२) सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) चौकशीला सामोरे गेले. सकाळी साडेअकरा वाजता सुरू झालेली त्यांची चौकशी सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरूच होती. यावेळी त्यांचे संपूर्ण कुटुंबीय ‘ईडी’ कार्यालयाजवळच असलेल्या हॉटेलमध्ये उपस्थित होते.\nमुंबई ः कोहिनूर मिल कर्ज प्रकरणातील अनियमिततेबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे गुरुवारी (ता. २२) सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) चौकशीला सामोरे गेले. सकाळी साडेअकरा वाजता सुरू झालेली त्यांची चौकशी सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरूच होती. यावेळी त्यांचे संपूर्ण कुटुंबीय ‘ईडी’ कार्यालयाजवळच असलेल्या हॉटेलमध्ये उपस्थित होते.\nदरम्यान, राज ठाकरे यांच्या ‘ईडी’ चौकशीवर विरोधकांनी भाजपवर टीकेची झोड उठवली आहे. सरकारविरोधात बोलणाऱ्यांवर सीबीआय, ‘ईडी’ अशा यंत्रणांद्वारे दहशत बसवण्याचा भाजपचा हा प्रयत्न असल्याची टीका केली जात आहे. या कारवाईमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मुंबईत चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला. राज यांचे निवासस्थान असलेला दादर शिवाजी पार्क परिसर आणि दक्षिण मुंबईत ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त होता. ‘ईडी’ कार्यालयाच्या परिसरात मनसेच्या कार्यकर्त्यांनी गर्दी करू नये, यासाठी मनसेच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची धरपकड केली होती. तसेच मुंबईतील काही ठिकाणी जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत.\nराज ठाकरे, राजेंद्र शिरोडकर आणि उन्मेश जोशी यांनी दादर येथील कोहिनूर मिलची जागा खरेदी केली. त्यासाठी आयएलएफएसकडून ८६० कोटी रुपयांचे कर्ज घेतले. मात्र यात आयएलएफएसचे मोठे नुकसान झाल्याने त्यांनी कंपनीतील आपले शेअर्स विकले. आयएलएफएसकडून शेअर विकण्यात आल्यानंतर लगेचच २००८ मध्ये राज ठाकरे यांनी आपले सर्व शेअर्स विकले. पण त्यानंतरही राज ठाकरे यांचा संबंधित कंपनीत सक्रिय सहभाग असल्याचे सांगत ‘ईडी’कडून चौकशी सुरू झाली.\nशिवसेनेचे नेते मनोहर जोशी यांचा मुलगा उन्मेष जोशीच्या मालकीची ‘कोहिनूर सीटीएनएल’ ही कंपनी दादरमधील ‘सेना भवन’समोरील ‘कोहिनूर स्क्वेअर’ हा जुळ्या टॉवर्सचा प्रकल्प उभारत होती. मात्र ९०० कोटींचे कर्ज न फेडता आल्याने उन्मेष जोशीच्या हातून दादरमधील हा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट निसटला. दोन हजार १०० कोटींचा हा प्रोजेक्ट रिअल इस्टेटमधील एक महत्त्वाचा प्रोजेक्ट आहे. प्रभादेवीमधील आर्किटेक कंपनी ‘संदीप शिक्रे अॅण्ड असोसिएट्स’ला हा प्रोजेक्ट मिळाला असून त्यांनी यावर काम सुरू केले आहे. या प्रकल्पात कथित आर्थिक अनियमितता झाल्याच्या शक्यतेवरून ईडीने ही चौकशी सुरू केली आहे.\nराज ठाकरे ईडीच्या चौकशीसाठी कार्यालयात हजर होण्यासाठी निघाले तेव्हा राज ठाकरे सहकुटुंब ईडीच्या चौकशीला निघाले आहेत की सत्यनारायणाच्या पूजेला बायको, मुलगा, सून, मुलगी आणि बहीण सगळे मिळून माहिती देणार का बायको, मुलगा, सून, मुलगी आणि बहीण सगळे मिळून माहिती देणार का हा ड्रामा आहे की सहानुभूती गोळा करण्याचा प्रयत्न हा ड्रामा आहे की सहानुभूती गोळा करण्याचा प्रयत्न असे प्रश्न ट्विट करत अंजली दमानिया यांनी राज ठाकरेंवर टीका केली होती. यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, की ‘ईडी’ची चौकशी म्हणजे राजकीय दबावतंत्र आहे. जो कोणीही सरकारविरोधात आवाज उठवतो त्याचा आवाज दडपण्यासाठी हे दबावतंत्र वापरले जाते आहे, अशा संकटाच्या वेळी आपले कुटुंबीय आपल्या पाठीशी उभे राहतात. त्यामुळे राज ठाकरे यांच्यासोबत कुटुंबीय का गेले असे प्रश्न ट्विट करत अंजली दमानिया यांनी राज ठाकरेंवर टीका केली होती. यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, की ‘ईडी’ची चौकशी म्हणजे राजकीय दबावतंत्र आहे. जो कोणीही सरकारविरोधात आवाज उठवतो त्याचा आवाज दडपण्यासाठी हे दबावतंत्र वापरले जाते आहे, अशा संकटाच्या वेळी आपले कुटुंबीय आपल्या पाठीशी उभे राहतात. त्यामुळे राज ठाकरे यांच्यासोबत कुटुंबीय का गेले असा प्रश्न कोणीही उपस्थित करण्याची गरज नाही, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.\nउद्धव ठाकरे यांच्याकडून पाठराखण\nयासंदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ईडीच्या या चौकशीतून काही निघेल असे वाटत नाही, असे सांगत राज ठाकरे यांची पाठराखण केली. तर राजकारणात आम्ही सतत एकमेकांविरोधात उभं राहतो, पण संकटसमयी कुटुंब म्हणून सदैव पाठिशी असल्याची प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.\nकर्ज राज ठाकरे ईडी सीबीआय पोलिस शिवाजी पार्क कंपनी सुप्रिया सुळे उद्धव ठाकरे राजकारण संजय राऊत\nगोदामांत ९० लाख टन साखर पडून; बंदरात अडकली दोन...\nसोलापूर : अडचणीत सापडलेला साखर उद्योग २०१४-१५ पासून यातून बाहेर पडलेला नाही.\n‘डिपिंग ऑईल’ची चढ्यादराने अनाधिकृत विक्री सुरूच\nनाशिक/सोलापूर : जिल्ह्यात द्राक्ष मालाला उठाव नसल्याने बेदाणा निर्मितीच्या कामाला गती आली\nपदोन्नती प्रकरणात ‘पंदेकृवि’ने काढले पदनवती आदेश\nमहात्मा फुले कृषी विद्यापीठात आजपासून ऑनलाइन...\nनगर ः कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन केले आहे.\nराज्यात दिवसभरात वाढले १२० रुग्ण; कोरोना ७...\nपुणे : राज्यात सोमवारी १२० नवीन रुग्णांची नोंद झाली.\nविधान परिषद निवडणूक पुढे ढकलल्याने...मुंबई : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर राज्यातील...\nपुणे बाजार समितीत १८ हजार क्विंटल...पुणे ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन...\nखटाव तालुक्यातील बागांमध्ये निर्यातक्षम...कलेढोण, जि. सातारा : ‘कोरोना’च्या...\nपुणे जिल्ह्यात नुकसानग्रस्त पिकांच्या ...पुणे ः गत आठवड्यात पुणे जिल्ह्यातील काही...\nघराला भरभराट देणारी फळे जागेवरच गळून...नगर ः ‘‘यंदा पहिल्यांदाच गावांत अनेक...\nपरीक्षा रद्द होणार नाहीत, विद्यापीठ,...मुंबई ः राज्यातील कोरोनाव्हायरसचा प्रादुर्भाव...\nपंतप्रधान, खासदारांच्या वेतन कपात;...नवी दिल्ली : कोरोनाविरोधातील संघर्षासाठी...\nपालघर जिल्हा पुन्हा भूकंपाने हादरला मुंबई ः पालघर जिल्हा रविवारी (ता.५) रात्री...\nडॉक्टरांनाही आता कोरोनाचे भयनवी दिल्ली : कोरोनाचे भय सर्वसामान्यांबरोबरच...\nडॉक्टरांचे निवृत्तीचे वय अठावन्नच; ...औरंगाबाद : आरोग्य विभागाअंतर्गत येणारे...\nथेट कलिंगड विक्रीतून नुकसान टाळण्याचा...सिंधुदुर्ग : सूक्ष्म नियोजनातून जिल्ह्यातील गडमठ...\nसव्वा लाख ‘आयुष’ डॉक्टरांना प्रशिक्षण...मुंबई : कोरोनाला रोखण्यासाठी आवश्यक ��े प्रशिक्षित...\nसरपंचासह सदस्यांना विमामसंरक्षण द्यानगर ः कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी...\nपुणे जिल्ह्यातील शेतकरी गटांकडून १२४...पुणे ः नागरिकांना दररोज ताजा भाजीपाला...\nपुणे बाजार समितीत भाजीपाल्याची ९ हजार...पुणे ः ‘कोरोना’ लॉकडाऊनमध्ये बाजार समितीमधील...\nनांदेड जिल्ह्यात हमीभावाने तूर खरेदी...नांदेड ः किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गंत...\nकोरोनास्थितीचा गैरफायदा : पुणे...पुणे ः ‘कोरोना’ विषाणूचा संसर्ग वाढत असल्याने...\nपोल्ट्री उत्पादकांना वीज दरात सवलत...पुणे : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर कोंबड्यांबाबत...\nभंडाऱ्यातील दूध प्रक्रिया उद्योग सुरू...भंडारा ः भंडारा जिल्हा हा दूध उत्पादक जिल्हा आहे...\n‘भुदरगड नॅचरल फार्मर्स’कडून ममता बाल...कोल्हापूर : भुदरगड नॅचरल फार्मस कंपनीच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/search?search_api_views_fulltext=--%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A5%80", "date_download": "2020-04-07T16:59:45Z", "digest": "sha1:KAWPHGU5EDBJUTMPKJK2NWDQGIMK5SBR", "length": 14181, "nlines": 162, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "| Gomantak", "raw_content": "\nमंगळवार, 7 एप्रिल 2020 e-paper\nसर्व बातम्या (50) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (49) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nगेल्या ३० दिवसातील पर्याय (1) Apply गेल्या ३० दिवसातील पर्याय filter\nअर्थविश्व (8) Apply अर्थविश्व filter\nग्लोबल (1) Apply ग्लोबल filter\nमहाराष्ट्र (1) Apply महाराष्ट्र filter\nसंपादकीय (1) Apply संपादकीय filter\nसप्तरंग (1) Apply सप्तरंग filter\nव्यवसाय (11) Apply व्यवसाय filter\nरोजगार (6) Apply रोजगार filter\nविमानतळ (6) Apply विमानतळ filter\nगुंतवणूक (5) Apply गुंतवणूक filter\nपर्यटन (5) Apply पर्यटन filter\nपर्यावरण (5) Apply पर्यावरण filter\nमंत्रालय (5) Apply मंत्रालय filter\nआंदोलन (4) Apply आंदोलन filter\nआरोग्य (4) Apply आरोग्य filter\nमुंबई उच्च न्यायालय (4) Apply मुंबई उच्च न्यायालय filter\nमुख्यमंत्री (4) Apply मुख्यमंत्री filter\nशिक्षण (4) Apply शिक्षण filter\nसर्वोच्च न्यायालय (4) Apply सर्वोच्च न्यायालय filter\nकॅप्टन (3) Apply कॅप्टन filter\nगुंतवणूकदार (3) Apply गुंतवणूकदार filter\nपर्यटक (3) Apply पर्यटक filter\nबेरोजगार (3) Apply बेरोजगार filter\nव्यापार (3) Apply व्यापार filter\nसंघटना (3) Apply संघटना filter\n‘ई चलन’ कारवाईत ‘कनेक्टिव्हीटी’चे विघ्न\nप���जी: वाहतूक पोलिस विभाग कारवाईबाबत ‘डिजीटल’ झाला, तरी त्यांना ‘ई चलन’साठी दिलेल्या यंत्रात कनेक्टिव्हीटीचा अडथळा येत आहे. हे...\nतंत्रकौशल्य : तो बटण दाबल्यास आपण खर्च केलेल्या रकमेची परतफेड आपल्याला इ एम आय द्वारे किंवा मासिक हप्त्यांनी करता येते. त्यावर...\nसडा कचराप्रकल्पाची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी\nदाबोळी : सडा येथील पालिकेच्या कचरा प्रक्रिया प्रकल्पामध्ये एक लाख वीज हजार टन कचरा कोणत्याही प्रक्रियाविना पडून आहे. सदर कचऱ्यावर...\nवॉरन बफे यांनी एवढे शेअर विकत घेतले.\nवॉशिंग्टन : प्रसिद्ध गुंतवणूकदार वॉरन बफे यांनी 2019च्या अखेरच्या तिमाहीत मोठ्या प्रमाणावर \"शेअर बायबॅक' केले आहे. त्यांनी सुमारे...\nगोव्यातील किनाऱ्यावर ६०० टन कचरा\nपणजी : देशातील किनाऱ्यांवर सर्वाधिक कचरा हा गोव्यातील किनाऱ्यावर (२०५.७५ ग्रॅम प्रति चौरस मीटर) आढळतो असा निष्कर्ष पर्यावरणीय व...\nदेशातील पहिल्या तरंगत्या जेटीचे लोकार्पण\nपणजी : देशातील जलमार्गांचा वापराला प्राचिन इतिहास आहे. सध्या उपयोगात असलेल्या वाहतूक व्यवस्थेला काही मर्यादा आहेत, त्यामुळे अधिकत...\nयांना मिळाला कचरा प्रकल्पाचा ताबा\nनावेली : सोनसोडो येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पाचा ताबा मडगाव पालिकेने फोमेंतो ग्रीन कंपनीकडून गुरुवारी ताब्यात घेतला, अशी माहिती...\nबॅंक ऑफ बडोदाचा परवाना रिझर्व्ह बॅंक रद्द करू शकते.\nकोलकता : बॅंक ऑफ बडोदाचा परवाना रद्द करण्यासाठी पावले उचलण्यासंदर्भात रिझर्व्ह बॅंकेने विचार करावा, अशी सूचना कोलकता उच्च...\nरिलायन्स इंडस्ट्रीजकडून मिडिया, वितरण व्यवसायाचे नेटवर्क 18 मध्ये एकत्रीकरण\nनवी दिल्ली : रिलायन्स इंडस्ट्रीजने माध्यम आणि वितरण व्यवसायाचे एकाच कंपनीखाली एकत्रीकरण करण्याची घोषणा केली आहे. आता टीव्ही १८...\nग्राहकांच्या 'या' मोफत सेवेची वानवा\nनावेली : गोव्यातील काही पेट्रोलपंपावर हवा गायब असून ग्राहकांना मोफत मिळणाऱ्या सुविधांची वानवा असल्याचे दिसून येते. पेट्रोलपंपावर...\nवेतनावरून अस्वस्थता वाढली; शुक्रवारी व्यवस्थापनाशी बैठक\nडिचोली : वेतन आणि थकबाकीच्या मागणी संदर्भात अद्याप तोडगा निघाला नसल्याने डिचोलीतील सेझा (वेदांता) कामगारांची अस्वस्थता दिवसेंदिवस...\nया कंपन्यांनी भरला कोटींचा दंड\nनवी दिल्ली : \"ऍडजस्टेड ग्रॉस रेव्हेन्यू'पोटी भारती एअरटेल, व्होडाफोन-आयडिया आणि टाटा टेलिसर्व्हिसेस या कंपन्यांनी सोमवारी...\nटाटा स्टील लिमिटेडचा आर्थिक खर्च\nमुंबई : टाटा स्टील लिमिटेडचा भांडवली खर्च चालू आर्थिक वर्षात 9 हजार कोटी रुपयांवर पोचण्याची शक्यता आहे. चालू आर्थिक वर्षासाठी...\nपे अँड पार्किंग चे पास\nपणजी : पणजी शहरात शनिवारपासून १८ जून आणि आत्माराम बोरकर मार्गासह काही ठिकाणांवर पे-पार्किंग सुरू करण्यात आले आहे. आता संबंधित...\nवेस्टर्न बायपास बाबत खंडपीठाचे खडे बोल\nपणजी : मडगाव येथील वेस्टर्न बायपासचे बांधकाम करीत असलेल्या कंत्राटदार कंपनीने जर वेळापत्रकानुसार काम पूर्ण न केल्यास त्यांना...\nगोमेकॉ इस्पितळात औषधे खरेदीत गैरव्यवहार, काँग्रेसचा आरोप\nपणजी : गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळ प्रशासनाने घाऊक औषधे खरेदी न करता ती किरकोळ पद्धतीने करून सुमारे ३० ते ४० कोटी रुपयांचा...\nहोम अप्लायन्सेसची मागणी वाढतेय\nपुणे : बदलत्या पिढीमुळे आणि जीवनशैलीमुळे होम अप्लायन्सची मागणी भारतात मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. त्यामुळे भारतात आगामी...\nनव्या तीन फेरीबोटींचा पत्ताच नाही\nपणजी : नदी परिवहन खात्याच्या जलमार्गासाठी नव्या तीन फेरीबोटींचे कंत्राट गेल्यावर्षी दिले होते. त्यासाठी संबंधित कंत्राटदार...\nजीवरक्षकांचा आज विधानसभेवर मोर्चा\nपणजी: सरकारी सेवेत समाविष्ट करून घेण्यासाठी राज्यातील जीवरक्षकांचे अद्याप आंदोलन सुरूच आहे. आंदोलनाचा एक भाग म्हणून बुधवारी...\nअर्थसंकल्प २०२०: हेतू साध्य झालाच नाही\nअर्थसंकल्प २०२०-२१ हा सुशासन प्रेरीत व आर्थिक सुधारणांच्या थोड्या घटकांचा पाठपुरावा करणारा ठरला. सार्वजनिक वितरण व्यवस्था सुलभ...\n'सकाळ' माध्यम समूह विषयी..\n'सकाळ' माध्यम समूह विषयी..\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/survey-of-river-pollution-due-to-severe-penalties-2/", "date_download": "2020-04-07T15:36:54Z", "digest": "sha1:H5OQJEU5NIHDGSDMJQ7J2JTT5RNX76PK", "length": 8212, "nlines": 88, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "दंड जिव्हारी लागल्याने नदी प्रदूषणाची पाहणी", "raw_content": "\nदंड जिव्हारी लागल्याने नदी प्रदूषणाची पाहणी\nपुणे – प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडून प्रतीदिन तब्बल 37 लाख रुपये आकारला जाणारा दंड महापालिकेच्या जिव्हारी लागला असून त्यामुळे प्रशासनाचे डोळे पांढरे पडण्याची वेळ आली आहे. त्यामुळेच त्यांनी रविवारी नदीकाठाची आणि नदी प्रदूषणाची पाहणी करण्यासाठी खुद्द महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दौऱ्याचे आयोजन केले आहे.\nनदीसुधार प्रकल्पांतर्गत कोणती कामे करायची आहेत, याचा अहवाल तयार करण्यात येणार असल्याचे सांगून प्रशासनाकडून या विषयावर मलमपट्टी करण्यात येत आहे. राव हे अधिकाऱ्यांसमवेत नदीकाठाची (रिव्हरवॉक) पाहणी करणार आहेत. राजाराम पुलापासून ते ओंकारेश्वरपर्यंत हा पाहणीदौरा असून तो सकाळी साडेसहा वाजता सुरू होणार आहे. यामध्ये या विषयाशी संबंधित विभागांचे अधिकारी म्हणजे पाणीपुरवठा विभाग प्रमुख, घनकचरा व्यवस्थापन विभागप्रमुख, प्रकल्प प्रमुख, संबंधित क्षेत्रीय कार्यालयांतील क्षेत्रीय आयुक्त यांचा समावेश असणार आहे.\nनदीमध्ये सोडल्या जाणाऱ्या प्रक्रियाविरहित सांडपाण्यामुळे नदीत सर्वाधिक प्रदूषण होत आहे. यावर महापालिकेने तातडीने उपाययोजना कराव्यात असे आदेश “राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणा’ने दिले होते. मात्र महापालिकेने या आदेशाची पूर्तता न केल्याने महामंडळाकडून थेट दंड लावण्यात आला. आतापर्यंत महापालिकेचे पंधरा कोटी रुपये गोठवण्यात तर आले आहेतच शिवाय प्रतीदिन 37 लाख रुपयांचा दंड आकारण्यात येत आहे. त्यामुळेच प्रशासनाचे डोळे उघडले असून नदी सुधार प्रकल्पाच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने प्रशासनाने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे.\nपाहणी ही त्याची सुरुवात आहे. नदीसुधार प्रकल्पाच्या निविदा लवकरच स्थायी समितीमध्ये मंजुरीसाठी येणार आहेत. या प्रकल्पाच्या कामाबाबत एस्टिमेट कमिटीने काही आक्षेप नोंदवले होते. त्यामध्ये प्रकल्पाचा खर्च कसा वाढला, याचा खुलासाही मागवला होता. त्यामुळे या कामाच्या निविदांना स्थायी समितीमध्ये येण्याआधीच “खो’ बसला होता. मात्र, या सगळ्या त्रुटी दूर करून हा प्रस्ताव स्थायी समितीमध्ये आणण्याचा प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहे. स्थायी समितीत या विषयाच्या मंजुरी आधी या दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.\nपुणे शहरात मेडिकल व रूग्णालये वगळता इतर दुकाने फक्त ‘दोन’ तासच चालू…\nकोरोनाचा धोका टाळण्यासाठी ३ मीटर अंतर पुरेसे वाचा संशोधनातून काय सिद्ध झालंय…\nकोरोनामुळे डॉक्टर आईच्या अंत्यसंस्काराला मुकले\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरा���ील चार ठिकाणे “सील”\nपुणे शहरात मेडिकल व रूग्णालये वगळता इतर दुकाने फक्त…\nकोरोनाचा धोका टाळण्यासाठी ३ मीटर अंतर पुरेसे\nकोरोनामुळे डॉक्टर आईच्या अंत्यसंस्काराला मुकले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.vivekprakashan.in/books/%E0%A4%95%E0%A4%A5%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2020-04-07T17:01:05Z", "digest": "sha1:TFVTWNOX37L7C6WBKANVA6SKAIKVODN5", "length": 5835, "nlines": 91, "source_domain": "www.vivekprakashan.in", "title": "कथा क्रांतिकारकांच्या - Vivek Prakashan", "raw_content": "\nBook Category Uncategorized आध्यात्मिक आरोग्य चरित्र पर्यावरणाशी संबंधीत बालजगत विज्ञान वैचारिक\nBook Author unknown अशोक राणे चित्रकार : गिरीश सहस्रबुध्दे चित्रकार : श्रीनिवास बाळकृष्णन जोसेफ तुस्कानो डॉ. उमेश मुंडल्ये डॉ. गिरीश पिंपळे डॉ. यश वेलणकर डॉ. विजया वाड डॉ. सुबोध नाईक डॉ.प्रा. सुवर्णा रावळ (पीएच.डी.) निवेदिता मोहिते प्रा. दिलीप गोटखिंडीकर मनोज पटवर्धन रंगा हरी रमेश पतंगे रवींद्र गोळे रवींद्र मुळे राजीव तांबे रूपाली पारखे-देशिंगकर शीतल खोत श्री.वा. तथा आबासाहेब पटवारी सा. विवेक स्वाती कुलकर्णी\nमुलांच्या इतिहासविषयक ज्ञानात मोलाची भर घालणारे पुस्तक. या पुस्तकातून अपरिचित क्रांतिकारकांच्या जीवनावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे.\n* एम. डी. (होमिओपॅथी), मुंबई\n* लंडन येथून प्रकाशित होणाऱ्या 'Yourwellness' या आंतरराष्ट्रीय आरोग्यविषयक नियतकालिकात होमिओपॅथी तज्ज्ञ म्हणून सल्लागार व लेखक\n* National Journal of Homoeopath मध्ये काही शोधनिबंध प्रकाशित.\n* विज्ञान या विषयाची लहानपणापासूनच आवड असल्यानेच 'Nothing exists without a reason' (कारणाशिवाय काहीच होत नाही) हे अभ्यास करण्याचे मूलतत्त्व\n* वैद्यकशास्त्र, इतिहास, राजकारण, आहार, बागकाम, निसर्ग, प्रवास ही अभ्यासाच्या आवडीची क्षेत्रे\n* सुमारे 10,000 पुस्तकांचे वैयक्तिक ग्रंथालय\n* भगवान बुध्द आणि आचार्य सत्यनारायण गोयंका यांची शिकवण आणि विपश्यना साधना ही आयुष्यातली सुखाची ठेव\n* अनेक वर्तमानपत्रे, नियतकालिके, दिवाळी अंकांमधून लेखन वर्तमानपत्रांच्या काही पुरवण्यांचा संपादकीय अनुभव\nमुलांच्या इतिहासविषयक ज्ञानात मोलाची भर घालणारे पुस्तक. या पुस्तकातून अपरिचित क्रांतिकारकांच्या जीवनावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे.\nछोटयांच्या मोठया गोष्टी (10 पुस्तकांचा संच)\nचित्रकार : श्रीनिवास बाळकृष्णन ₹500.00 ₹400.00\nडॉ. गि���ीश पिंपळे ₹250.00\n© 2019 सर्व अधिकार सुरक्षित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/53048", "date_download": "2020-04-07T17:54:45Z", "digest": "sha1:V2NXUTGPDHJ5OJOKCWHOV777OLV4WM5Z", "length": 3927, "nlines": 63, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "श्रीजनार्दनस्वामींचे ताटीचे अभंग | १८| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nनित्य हे अभंग करी तील पठण आचरोनी पुर्ण ऐसे चिजे ॥१॥\nहोईल तयासी ऐहिक सर्व प्राप्ती लाभेल पै अंती ब्रह्मपद ॥२॥\nवर्तोनि करीतां पठण हे अभंग साघेल सहज योग गुरुकृपे ॥३॥\nनातळतील तयां दोष काळिकाळ सकळ विद्या कळा होतील प्राप्त ॥४॥\nहरतील दैन्यें दुर्धर महा व्याधीं न बाघतील विषादि व्याघ्र सर्प ॥५॥\nपळतील विघ्नें भयभुत बाधा नाशेल आपदा क्लेश दुःख ॥६॥\nन चलती मंत्र तंत्र उच्चाटण प्रयोग जारण मारणादि ॥७॥\nकाराग्रह पीडा चुकेल बंधन होईल संतान धन द्रव्य ॥८॥\nनोहे त्या देवता क्षोम अवनीज पावेल तो राजसन्मानही ॥९॥\nलाभेल घन धान्य होईल विवाह ऐश्वर्य वैभव मोक्ष मुक्ति ॥१०॥\nनोहे अग्नि शस्त्रा पासोनिया भय होईल उद्यमी जय वाचा सिद्धि ॥११॥\nकळेल भविष्य भूत वर्तमान अवगत ज्ञान ब्रह्माडीचें ॥१२॥\nसगुणी आस तरी प्रत्यक्ष दर्शन होईल प्राप्त संपुर्ण ऋद्धिसिद्धी ॥१३॥\nजें जें तो इच्छिल होईल तें तें प्राप्त भजेल आज्ञाकित विश्व सर्व ॥१४॥\nअथवा रिगोनी अर्थी मने सावधान करी तील नित्यश्रवण भक्तिभावें ॥१५\nहोविनि शरण गुरुसी आचरिती तैसेंची होईल फळ प्राप्त तेंचि सर्व तया ॥१६॥\nएकचि गुरुशास्त्र ऐसें हेंतारक श्रीगुरुचि एक गुरुकृपा ॥१७॥\nम्हणे जनार्दन जपें हेंचि कंठी उघडीं भ्रमताटी एकनाथा ॥१८॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.com/%E0%A4%86%E0%A4%9C%E0%A4%9A%E0%A4%82-%E0%A4%AD%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AF-22-05-2019/", "date_download": "2020-04-07T15:40:13Z", "digest": "sha1:KPVAQJHXKXEE2EL3ZE7BTIYPVFO3AR5V", "length": 5436, "nlines": 143, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates आजचं भविष्य- 22-05-2019", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nकोरोनावरून निलेश राणे यांची मुख्यमंत्र्यांवर टीका\nकोरोनाच्या प्रादुर्भावामुळे कल्याण-डोंबिवलीत ‘हा’ निर्णय\nतबलिगी मरकजच्या कार्यक्रमात गेलेल्यांना मुंबई मनपाचा इशारा\nमला चर्चेला न बोलावणं हा औरंगाबाद, हैदराबादचा अपमान- ओवैसी\nदिल्लीच्या तबलिगी मरकजबद्दल रोज TV वर दाखवायची गरज काय\nकोरोनामुळे मानसिक आजारात वाढ\nलॉकडाऊनच्या घोषणेनंतर कंडोमच्या खरेदीत २५ टक्क्यांनी वाढ\nटॉयलेट पेपरसाठी महिलांमध्ये हाणामारी, Social Media वर व्हिडिओ व्हायरल\nCorona Virus चा कहर, पाळीव प्राणी होत आहेत बेघर\n‘या’ शिवमंदिरात भाविकांसोबत घडतो अद्भूत चमत्कार\nदुहेरी हत्याकांडाने वर्धा हादरलं\nNirbhaya Case : निर्भयाच्या आरोपींना एकाच वेळी फाशी, ‘संर्घषाला अखेर यश’ – आशा देवी\nनराधम बापाचं आपल्या मुलीच्याच 12 वर्षीय मैत्रिणीशी अभद्र कृत्य\nमहिलांच्या डब्यात हस्तमैथुन करणाऱ्याला बेड्या\nसमलिंगी संबंधांत अडथळा, पत्नीने केला पतीचा खात्मा\nकोरोनावरून निलेश राणे यांची मुख्यमंत्र्यांवर टीका\nकोरोनाच्या प्रादुर्भावामुळे कल्याण-डोंबिवलीत ‘हा’ निर्णय\nतबलिगी मरकजच्या कार्यक्रमात गेलेल्यांना मुंबई मनपाचा इशारा\nमला चर्चेला न बोलावणं हा औरंगाबाद, हैदराबादचा अपमान- ओवैसी\nदिल्लीच्या तबलिगी मरकजबद्दल रोज TV वर दाखवायची गरज काय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://jaihindbks.com/tag/%E0%A4%B6%E0%A5%88%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%B6%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%95-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D/", "date_download": "2020-04-07T16:17:37Z", "digest": "sha1:OSWJ7ZFJGWRA5CTXHAKIZMVBDEEYOEK5", "length": 4326, "nlines": 46, "source_domain": "jaihindbks.com", "title": "शैक्षणिक शुल्क महाराष्ट्र – Bharatiya Krantikari Sangathan", "raw_content": "\nTag: शैक्षणिक शुल्क महाराष्ट्र\nमराठी कायदे मार्गदर्शन, मराठी न्यूज\nशैक्षणिक शुल्क कायद्यात पालकविरोधी तरतुदी अखेरीस मंजूर केल्याचे उघड\nमहाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क विनियमन सुधारणा अधिनियम २०१८ लागू करण्यात येऊन पालकविरोधी व शाळांना अवाजवी शुल्क घेण्यास पूरक असे बदल करण्यात आले आहेत\nTagged पालक, पालक शिक्षक कार्यकारी समिती, महाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क विनियमन अधिनियम २०११, महाराष्ट्रातील शाळांचे शैक्षणिक शुल्क नियंत्रण कायदे व नियमांचा इतिहास, शाळा, शिक्षणाचे बाजारीकरण, शैक्षणिक शुल्क महाराष्ट्रLeave a comment\nनीचे बॉक्समे अपना ई-मेल लिखें और हमारे अंग्रेजी, हिंदी और मराठी लेख सीधे अपने ई-मेल पर प्राप्त करें\nन्यायालय, आयोग, पोलीस व अधिकारी ई. कडे तक्रार अर्ज नमुना तसेच विविध कायद्यांबाबत माहिती व मार्गदर्शन\nमहाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम १९७९- महत्वाच्या तरतुदी\nतक्रार व केस कशी करावी- न्यायालय, आयोग अधिकारी ई. साठी नमुना ड्राफ्टसहित मार्गदर्शन\nलोकसेवक अथवा शासकीय कर्म��ारीवर फौजदारी गुन्हा दाखल करणेसंबंधी कायदे व न्यायालयीन निर्णय\nफौजदारी तक्रारीनंतर एफआयआर FIR कशी करावी याबाबत कायदा, तरतुदी व मार्गदर्शन\nपोलिस तक्रार निवारण प्राधिकरणाचे पत्ते- महाराष्ट्र, पुणे आणि नवी मुंबई ई.\nपोलिसांविरोधात तक्रार कुठे करावी- सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय व प्राधिकरणबाबत माहिती\nमहाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४-महत्वाच्या तरतुदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://davabindu.wordpress.com/2018/01/23/%E0%A4%85%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%82%E0%A4%B2-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97-44/", "date_download": "2020-04-07T16:16:07Z", "digest": "sha1:BYT77ORU4NORARCYTXQSILPQ2OIKS4DN", "length": 119115, "nlines": 409, "source_domain": "davabindu.wordpress.com", "title": "अज्ञाताची चाहूल : (भाग : 44) | davabindu दवबिंदू", "raw_content": "\nविचार, आठवणी, अनुभव, भावना, हितगुज , मतं….आणि बरंच काही\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 44)\n“आय एम सो प्राऊड ऑफ यु माई आजी …तुला सांगते, आजपर्यंत हा एक किडा खरंच वळवळत होता माझ्या डोक्यात…हे सुजयचं सिक्रेट नक्की काय आहे ही एक भुणभुण आहेच डोक्याला पण त्याचा निदान शोध तरी घेता येईल, पण ही गोष्ट नक्की काय आहे हे आम्हाला असं एरव्ही कधीच कळलं नसतं….आता फक्त हे कळायला हवं आम्हाला भेटायला येणारी ती नक्की कोण आहे आणि सुजयशी तिचा नक्की काय संबंध आहे…..”\n“माई आजी, सायली आली बहुतेक…आय एम सो एक्सआयटेड टू नो, त्या खऱ्या सुजयच्या घरी नक्की काय झालं ते..”\nधावत जाऊन ईशाने दार उघडलं…समोर सिद्धार्थ उभा होता…\n———————- भाग ४३ पासून पुढे ————–\nपुढचा भाग पोस्ट करण्यासाठी बराच उशीर झालाय. त्याबद्दल मनापासून सॉरी….कथा कुठपर्यंत आली होती ह्याचा थोडक्यात फ्लॅशबॅक–\n— सुजयच्या आईने सायली घरी येऊन गेल्याचं तिचा फोटो बघून कन्फर्म केलंय. सायली आपल्या घरापर्यंत कशी येऊन पोहोचली ह्याबद्दल सुजय बुचकळ्यात पडलाय…तिला संशय आलाय का आणि तिच्या घरात लग्नाची तयारी कशी चालू आहे ह्याचा अंदाज घेण्यासाठी तो अचानक काही न कळवता सकाळीच सायलीच्या घरी जातो.\n— सायली आणि तिचे आई-वडील ह्याच वेळी सु.सा.च्या घरी गेलेत. तिथे त्याच्या आई-वडिलांच्या कानावर सगळं घालून, आता तो, ह्या सुजयला मदत करणार नाही ह्याची खात्री झाल्यावर ते घरी परत यायला निघालेत.\n–तिकडे सायली घरी नसल्यामुळे सुजयची आणि तिची भेट होऊ शकत नाही. ईशाला तो काही प्रश्न विचारतो, पण ईशा हुशारीने वेळ मारून ने���े आणि त्यामुळे सायलीच्या घरच्यांना खरंच संशय आलाय का ह्याचा नीटसा अंदाज त्याला येऊ शकत नाही.\n–सुजय येऊन गेल्यावर माई आजी आणि ईशा ह्यांच्यात ‘अंधारातल्या सावल्या’ ह्या विषयावर काही बोलणं होतं. माई आजी ह्याबद्दलचा तिचा अनुभव ईशाला सांगते..त्याचवेळी सिद्धार्थ घरी येतो..त्याच्याबरोबर आहे, एक अनोळखी मुलगी आणि तिच्याच वयाचा एक मुलगा.\nटॅक्सीत बसल्यावर दोन मिनिटं कोणी काहीच बोललं नाही. शेवटी ती शांतता सहन न होऊन आईच म्हणाली,\n“मला खरंच वाटत नाहीये हो, आपल्या बाबतीत, सायलीच्या लग्नाच्या बाबतीत हे असं झालंय. तो सुजय, काय डोकं गहाण ठेवलं होतं की काय त्याने, त्याला मदत करताना स्वतःच्या डोळ्यादेखत अशी स्वतःची ओळख कुणी वापरतंय हे चाललं तरी कसं त्याला स्वतःच्या डोळ्यादेखत अशी स्वतःची ओळख कुणी वापरतंय हे चाललं तरी कसं त्याला मी कितीही त्याच्या बाजूने विचार केला ना, तरी त्याची बाजू मला समजण्यापलीकडची आहे…”\n“आई, जाऊदे ना आता…किती वेळ ह्या सगळ्याचा विचार करून त्रास करून घेणार आहेस त्याने सांगितलं ना आपल्याला, तो कोणत्या दडपणाखाली होता हे सगळं करताना….त्याच्या आई वडिलांसाठी वाईट वाटलं मला…त्यांच्यासाठी हे सगळं नक्कीच शॉकिंग होतं..” सायली\n“खरं आहे, साधी लोकं आहेत ती, अगदी आपल्यासारखी…त्याच्या तोंडून हे सगळं ऐकताना त्यांना किती त्रास झाला असेल मी समजू शकतो…पण वसू…..मिस्टर आणि मिसेस सान्यांना भेटून आपण किती योग्य पाऊल उचललं ते तुला कळलं का आपण त्या सुजयशी लग्नाला नकार देऊन ह्यातून सहज बाहेर पडलो असतो, पण साने मंडळी ह्या सगळ्या प्रकारात अंधारातच राहिले असते. त्यांना हे कळणं अतिशय महत्वाचं होतं आणि मग ते दडपण त्यांच्या मुलावर येणंही तितकंच महत्वाचं होतं. नाहीतर आजही तो त्या खोट्या सुजयला साथ देत बसला असता, ह्या सगळ्यात आणखी गुरफटत गेला असता…त्याच्यामुळे सायलीचं आयुष्यभराचं नुकसान झालं असतं हे जरी खरं असलं, तरी त्यात त्याचंही नुकसानच होतं हेसुद्धा खरं आहे…उद्या ह्या सगळ्यामुळे पोलिसांच्या कचाट्यात सापडला असता तर त्या बिचाऱ्या आई–वडिलांनी काय केलं असतं आपण त्या सुजयशी लग्नाला नकार देऊन ह्यातून सहज बाहेर पडलो असतो, पण साने मंडळी ह्या सगळ्या प्रकारात अंधारातच राहिले असते. त्यांना हे कळणं अतिशय महत्वाचं होतं आणि मग ते दडपण त्यांच���या मुलावर येणंही तितकंच महत्वाचं होतं. नाहीतर आजही तो त्या खोट्या सुजयला साथ देत बसला असता, ह्या सगळ्यात आणखी गुरफटत गेला असता…त्याच्यामुळे सायलीचं आयुष्यभराचं नुकसान झालं असतं हे जरी खरं असलं, तरी त्यात त्याचंही नुकसानच होतं हेसुद्धा खरं आहे…उद्या ह्या सगळ्यामुळे पोलिसांच्या कचाट्यात सापडला असता तर त्या बिचाऱ्या आई–वडिलांनी काय केलं असतं आज आपण त्यांच्यासमोर हे सगळं उघड केलं त्यामुळे दोन चांगल्या गोष्टी झाल्या— एक म्हणजे, आता सुजय ह्यात पडणार नाही आणि त्याच्याकडून कोणतीही मदत त्या खोट्या सुजयला होणार नाही…आणि दुसरं म्हणजे, एका चांगल्या घरातल्या मुलाला वेळीच सावरल्याचं समाधान मिळालं आपल्याला… त्यामुळे आता तणतण करू नकोस..त्या सुजयला माफ करून पुढे जाऊया आपण….”\n“आणि आई, ज्याने हे सगळं प्लॅन केलं तो सुजय अजून लग्नाची स्वप्नं रंगवत असेल…त्याला कसं सरळ करायचं, स्वतःच्या तोंडाने सगळं कसं कबूल करायला लावायचं सगळं ह्याचा विचार केला पाहिजे आत्ता..सिद्धार्थ काल रात्री परत निघणार होता, आत्ता आलाही असेल मुंबईला..पण काल त्याच्याशी बोलले तेव्हा तो त्या कोमलच्या घरापर्यंत पोहोचला होता..पण घर बंद होतं…त्याने त्याच्यापरीने सगळे सोर्सेस ट्राय केले, पण परत निघायची वेळ झाली होती आणि तिचं घर बंद असल्यामुळे तिथे त्याला काही कळणं शक्यच नव्हतं…आता आपल्याला आपल्याकडे असलेल्या माहितीच्या जोरावर ह्या सुजयला ट्रॅप करायला हवं…तो स्वतःच्या तोंडून सगळं कसं कबूल करेल हेच बघायला लागेल आता…”\n“मग सिद्धार्थला फोन करून बघ ना…तो आला असेल तर त्याच्याशी बोलता येईल ह्याबद्दल…” बाबा\n“मी पण असा विचार केला थोड्या वेळापूर्वी…पण म्हटलं तो सकाळी येऊन आत्ता कुठे घरी पोहोचला असेल, आणि तसंही त्याला आणखी काही कळलं असण्याची शक्यता नाहीच आहे…म्हटलं थोड्या वेळाने फोन करेन…त्याला तयारी करून ऑफिसला सुद्धा जायचं असेल, कालपर्यंतच रजा होती त्याची…”\n“काही म्हणा, पण त्याची खूप मदत झाली ह्या सगळ्यात…असं कोण तिथे जाऊन राहून ही माहिती काढू शकलं असतं आपल्यासाठी नाहीतर\n“तसं माझी आणि ईशाची जायची तयारी होती पण घरी काय सांगून जाणार, तेसुद्धा एवढ्या लांब…ह्या विचारात ते मागे पडलं आणि मग सिद्धार्थ डायरेक्ट गेलाच तिकडे……” सायली हळूच म्हणाली.\n“घ्या म्हणजे हे सुद्धा करायची तयारी होती ह्यांची…नशीब माझं गेला नाहीत दोघी तिकडे….पण हे सगळं एकदाचं निस्तरलं ना की सिद्धार्थला घरी बोलवूया आपण जेवायला, त्याला थँक्स म्हटलंच पाहिजे…” आई\n“ते करू गं…त्या आधीसुद्धा बरंच काही करायचंय अजून…त्याबद्दल काही बोलतच नाहीयेस तू…” सायली\n“मी म्हटलं तुला सरळ त्या सुजयला घरी बोलवून खरं–खोटं काय ते विचारायचं, तुम्हाला पटत नाही ते…मी काय करू मग\n“इथून राईट्ला घ्या आणि मग आत सरळ….” बाबा टॅक्सीवाल्याशी बोलून मग मागे वळत म्हणाले, ” आता जाऊदे ना..पोहोचतोच आहोत ना घरी आता…आता घरी जाऊन मगच विचार करू काय करायचं त्याचा…\nपण सायलीचं लक्षच नव्हतं. आता पुढे काय करायचं हेच तिच्या डोक्यात घोळत होतं.\nदोन मिनिटांनी टॅक्सीतून उतरून घराच्या दिशेने ते तिघे चालायला लागले तेव्हा त्यांना कल्पनाही नव्हती ती त्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांच्याच घरात त्यांची वाट बघत आहेत.\n“सुजयसे सबसे पेहेले इंदौरके सराफा बझार मैं हम मिले, तब…..”\n“तब जो हुआ था, वो सब कुछ बताईये प्लिज…” ईशा मधेच तिला तोडत म्हणाली.\n“ईशा, सांगतेय ना अगं ती…जरा थांब…” सिद्धार्थ\n“हो , माहित आहे, तू आणलं आहेस तिला..एवढं लगेच शिकवायला नकोय मला..” ईशा\n“बायो काय चाललंय गो तुझं ही वेळ आहे काय भांडायची ही वेळ आहे काय भांडायची सिद्धार्थ, त्यांना सांग बरं, म्हणावं आधी चहा घ्या, खाऊन घ्या आणि मग बोलू…तूसुद्धा खाऊन घे शांतपणे…..रात्रभर प्रवास झालाय हो…नंतर बोलू बरं…” माई आजी\n“अगं पण खाता–खाता बोलता येतं की नाही एवढं काय\n“काही गोष्टी, त्या आठवणी नकोशा वाटणाऱ्या असतील तर त्यांचा उल्लेख झाला तरी मन उदास होतं हो, आणि मग जेवणात –खाण्यात कशातच लक्ष लागत नाही…म्हणून म्हटलं आधी खाऊन घेऊदे त्यांना…” माई आजी\n हम कुछ कम–ज्यादा तो नही बोल गये\n“अरे नही जी बिलकुल नही….दादीजी बोल रही है की आप लोग थके हुए रहेंगे…पेहेले थोडा खा लो, फिर बात करेंगे…” सिद्धार्थ\nसिद्धार्थच्या ह्या बोलण्यावर ती एकदम गंभीर झाली…\n“ऐसे नही है जी दादीजी, जीस बारेमे बात करने हम यहा आये है ना, वो बात, हमारे जिंदगी की सबसे बुरी यादे है, ऐसी बात जो हम हमारे जिंदगीसे अलग नही कर सकते और जिंदगीभर उसको सिर्फ एक दर्द की तरह सेहेन करना अब हमारी नसीब मैं रह गया है….”\nबोलता–बोलता तिचे डोळे पाण्याने भरूनच आले एकदम. तिच्या बर��बरच्या त्या मुलाने एकदम पुढे होऊन तिच्या पाठीवर थोपटलं…थोडं शांत होऊन ती पुढे म्हणाली,\n“खाना रेहेने दिजीये दादीजी…मैं जो कुछ केहेने यहा आयी हू, वो सब कुछ एक तुफानकी तरह हमारी दिमाग मैं चल रहा है, जबसे सिद्धार्थजी मिले हमें….इस सबमे खाना कैसे जायेगा….वो सब दर्द आज आप लोगोंसे बाटने आयी हू मैं…मैने तो बिलकुल आशा छोड दी थी, की इस सबमे मेरी साथ देने कोई आ जायेगा..कितनी बार थँक्स कहू आप लोगोसे\nतिच्या बोलण्यावर लगेचच कोणीच काही प्रतिक्रिया दिली नाही. खरंच ह्या स्टोरी मध्ये पुढे काय झालं होतं ह्याचा ना सिद्धार्थला अंदाज होता ना ईशाला. तिच्या बोलण्यावरून तसा काहीच अंदाज येत नव्हता. एक मिनिटानंतर शेवटी ईशा उठली आणि तिने पुढे जाऊन तिच्या खांद्यावर हात ठेवला…\n“अक्चुअली थँक्स तो हमें आपका करना चाहिये…जिस बात को जानने के लिये मैं, सायली और सिद्धार्थ इतने दिनोसे कोशिश कर रहे है, वो बात आज आपके वजहसे हमें पता चलेगी….. आपने यहा आनेकी कोई तैय्यारी भी नही की थी, फिर भी बिना कुछ सोचे आप सिद्धार्थके साथ यहा आई …नही तो शायद हम लोग इस राज तक कभी आके नही पहुचते….सो थँक्स टू यु …..”\n“ये एक ऐसी बात है ना ईशाजी, जिसकी वजहसे रातको चैनकी निंद नही सो सकते हम…पुरानी यादे, अपने सबसे करीबी लोगोकेसाथ बीताया हुआ वक्त, दिलको तकलीफ देनेवाली वो सारी भयानकसी बाते जो आज भी सच नही लगती….ऐसी बहोत सारी भावनाये चलती है दिमागमे…”\nईशा आणि सिद्धार्थने एकमेकांकडे बघितलं..नक्की काय म्हणायचंय हिला एक क्षण थांबून ती पुढे म्हणाली,\nलेकिन सबसे बडी भावना क्या है हमारी पता है बदले की..हम बदला लेना चाहते है उस सुजयसे…इसलिये तो कल शाम जब पडोसवाली चाचीसे पता चला की सिद्धार्थजी आये थे और कुछ पूछताछ कर रहे थे और रातको मुंबई वापस जायेंगे तब हम दौडके गये स्टेशनपर…..अच्छा हुआ की वो अपना नंबरभी छोड गये थे चाची के यहा…स्टेशनपे मिलके सब कुछ बाते करने के लिये वक्त भी नही था…ट्रेन छुटनेही वाली थी…हमें ऊनसे मिलके बस इतना पता चला की वो किस बारेमे बात करना चाहते थे…बस तभी स्टेशनपे ही हमने फैसला कर लिया…सिद्धार्थजीके साथ ऊसी ट्रेनमे बैठके मुंबई जायेंगे…आगे क्या होगा किसने देखा है…. फोनपर बात नही हुई तो बदले की..हम बदला लेना चाहते है उस सुजयसे…इसलिये तो कल शाम जब पडोसवाली चाचीसे पता चला की सिद्धार्थजी आये थ�� और कुछ पूछताछ कर रहे थे और रातको मुंबई वापस जायेंगे तब हम दौडके गये स्टेशनपर…..अच्छा हुआ की वो अपना नंबरभी छोड गये थे चाची के यहा…स्टेशनपे मिलके सब कुछ बाते करने के लिये वक्त भी नही था…ट्रेन छुटनेही वाली थी…हमें ऊनसे मिलके बस इतना पता चला की वो किस बारेमे बात करना चाहते थे…बस तभी स्टेशनपे ही हमने फैसला कर लिया…सिद्धार्थजीके साथ ऊसी ट्रेनमे बैठके मुंबई जायेंगे…आगे क्या होगा किसने देखा है…. फोनपर बात नही हुई तो फिरसे मिलही नही सके तो फिरसे मिलही नही सके तो ..मुझे एक भी चान्स नही लेना था…”\n“खरं आहे ती म्हणतेय ते…आमचं रात्रभरात बोलणं होऊ शकलं असतं पण ट्रेन अगदी फुल्ल होती…माझं रिझर्वेशन होतं आणि त्यांनी आयत्या वेळेला तिकीट काढलं होतं …वेगवेगळ्या बोगीत जागा मिळाली होती..रात्रभर झोपू नही शकलो मी …जे गेले काही दिवस वेड्यासारखं शोधतोय ते हिच्या रूपाने अगदी दरवाजासमोर येऊन उभं राहिलंय पण दरवाजाच उघडता येत नाहीये असं काहीसं झालं होतं….पहाटेनंतर त्यांना फोन केला…म्हटलं माझ्या बोगीत बरेच बर्थ रिकामे झालेत…. तुम्ही इथे या म्हणजे जरा बोलता येईल…मग तेव्हा खरं तर नीट भेटलो आम्ही. त्यांना सायलीबद्दल, तिच्या आणि सुजयच्या ठरलॆल्या लग्नाबद्दल, सायलीला होणारे भास, त्यातून आपण सुरु केलेला शोध, सगळं सांगितलं …सगळं सांगून होईपर्यंत आलोच आम्ही मुंबईला …म्हटलं आता सायलीला भेटूनच सगळं ऐकायचं ह्यांच्याकडून …म्हणून ह्यांना इथेच घेऊ आलो डायरेक्ट ..”\n“हम्म….आपण सायलीला फोन करून बघूया का कुठे आलेत ते एक मिनिट…मी लावतेच फोन…” ईशाने मोबाईल हातात घेतला तेवढ्यात बेल वाजली…\nईशाने धावत जाऊन दार उघडलं. समोर उभ्या असलेल्या मध्यमवयीन जोडप्याला बघून ती संभ्रमात पडली.\n“नमस्कार. सायली देशपांडे इथेच राहतात ना त्यांनाच भेटायला आलोय आम्ही….”\n“हो…हे सायलीचंच घर…या ना आत…”\nईशा थोडीशी गोंधळात पडली होती. आज नक्की काय चाललंय हे सकाळी सकाळी नवीन लोकं घरी येतायत….मगाशी तो सुजय येऊन गेला…आज काहीतरी होणार आहे निश्चित…\nते नवरा–बायको आत आले…समोर बसलेल्या माई आजीकडे बघून त्यांनी हात जोडून नमस्कार केला..\n“नमस्कार….” त्या बाई म्हणाल्या..\n ईशा, बायो तू ओळखतेस का ह्यांना माफ करा हा, काय झालंय वयामुळे काही गोष्टी पटकन लक्षात नाही येत माझ्या हो…”\nईशा काही बोलायला जाणा�� तेवढ्यात ते काका म्हणाले,\n“आजी, खरं तर ह्या घरातले कोणीच आम्हाला ओळखत नसणार, पण तुमच्याकडे, म्हणजे खरं तर सायलीकडे तसंच काही काम निघालं म्हणून आलो आम्ही…..सायली आहे का\n“ती नाहीये आत्ता घरात…पण येतच असेल आता…बसा ना तुम्ही..मी पाणी आणते हा…” ईशा\n कुठे असता बरं आपण\nत्यांच्या उत्तर कानावर पडलं तशी पाणी आणायला आत जायला निघालेली ईशा थबकली आणि मग तशीच मागे वळली..\n“मी नारायण साने आणि ही माझी वाईफ, लक्ष्मी साने….आम्ही सुजयचे काका– काकू आहोत…”\n“हॅलो…” फोन उचलला गेला तसा सुजय सावरून बसला. थोड्या वेळापूर्वीच तो सायलीच्या घरातून बाहेर पडला होता. तिच्या घरी लग्नाची तयारी कशी चालली आहे, तिच्या घरच्यांना काही संशय आलाय का ह्याचा अंदाज घ्यायला तो गेला होता..पण सायली आणि तिचे आई-बाबा तर भेटलेच नव्हते…ईशा बोलताना म्हणाली होती की सायली लग्नाच्या खरेदीला गेली आहे, आणि तसं तिच्या बोलण्यातून तिला संशय आल्यासारखं वाटलं तर नव्हतं…पण तरी काही प्रश्न वेड्यासारखे भेडसावत होते…आईकडून सायली घरी आल्याचं कळलं ते कसं काय की दुसरीच कोणी घरी येऊन गेली आणि सायलीचा फोटो पाठवल्यावर आईचा गोंधळ झाला असेल का की दुसरीच कोणी घरी येऊन गेली आणि सायलीचा फोटो पाठवल्यावर आईचा गोंधळ झाला असेल का त्या टेलरच्या रिसीटचं काय त्या टेलरच्या रिसीटचं काय आणखी कोणाला विचारून आपल्या शंकेबद्दल खात्री करून घेता येईल आणखी कोणाला विचारून आपल्या शंकेबद्दल खात्री करून घेता येईल…..शेवटी विचार करून त्याला एक नाव सुचलं…पण फोन करावा का…..शेवटी विचार करून त्याला एक नाव सुचलं…पण फोन करावा का आता ….इतक्या महिन्यानंतर ….. आता ….इतक्या महिन्यानंतर ….. असुदे…आता आपलं काम तर आहे, म्हणजे तिच्याशी बोलायलाच हव…..\n“मला माहित आहे ते..आत्ताही फोन उचलणारच नव्हते पण एकदा शेवटचं बोलून टाकूया म्हणून फोन घेतला …. तुला कळत नाहीये का, मला बोलायचं नाहीये तुझ्याशी ते…आणि आता सगळं संपलंय ना..आपलं लग्न मोडलं तेव्हाच आपला संबंध संपला..आता कशाला फोन करतोयस\n“मला त्याबद्दल बोलायचं नाहीये तुझ्याशी योगिता, माझ्याशी लग्न कर म्हणून मी मागे लागणार नाहीये…माझं जरा वेगळं काम होतं..” सुजय\n“आत्ता एवढ्यात सायली नावाची कोणी मुलगी तुला भेटली का माझ्याबद्दल काही विचारत होती का असं मला विचारायचं होतं तुला…” सुजय\nयोगिता एक क्षणभरासाठी विचारात पडली. पण अर्थात, सायली तिला भेटली हे ती त्याला सांगणार नव्हतीच..\n“अगं सायली नाहीतर आणखी वेगळं काहीतरी नाव सांगितलं असेल तिने तुला, पण माझ्याबद्दल विचारायला कोणी आलं होतं का तुला\n“नाही, असं कोणीही आलं नव्हतं. पण असं कोणी माझ्याकडे येईलच का माझा काय संबंध आहे आता तुझ्याशी माझा काय संबंध आहे आता तुझ्याशी\n“प्लिज गैरसमज करून घेऊ नकोस, पण एक मुलगी माझ्या घरी येऊन गेली आणि आईला काहीतरी खोटं सांगून गेली. मला शोधून काढायचंय तिचं नक्की काय चाललंय ते…तिने आईशी बोलताना तुझा उल्लेख केला म्हणून तुला फोन करून विचारावंसं वाटलं..”\n“आपलं लग्न ठरलं होतं सुजय, हे तिला माहित असेल म्हणून म्हणाली असेल तसं, पण मला कोणीही येऊन तुझ्याबद्दल काहीही विचारलेलं नाहीये…आणि लग्न मोडलं त्या दिवसापासून मी ह्या विषयावर काय अगदी तुझ्याबद्दलही कोणाकडे काहीही बोललेले नाहीये…फोन ठेवतेय मी आणि परत कोणत्याही कारणाने मला फोन नाही केलास तर बरं होईल.”\nफोन ठेवल्यावर एक क्षणभर योगिताने विचार केला आणि मग फोनवरून सायलीला एक मेसेज टाईप केला.\nहाय सायली, जस्ट टू इन्फॉर्म यु…सुजयने आत्ताचं मला कॉल केला होता…सायली नावाची कोणी मुलगी माझ्याबद्दल तुझ्याकडे चौकशी करत होती का असं विचारत होता…बी केअरफूल…त्याला संशय आलेला दिसतोय..\nपलीकडून कॉल एन्ड झाल्याचा आवाज आला तरी सुजयने अजून मोबाईल कानालाच लावलेला होता….हा काय गोंधळ चाललाय सगळा सायली घरी येऊन गेली होती म्हणावं तर ती माझ्या घरापर्यंत कशी पोहोचली हा प्रश्न पडतो आणि ती आली नव्हती असं म्हणावं तर मग ती टेलरची रिसीट घरात कशी आली हा प्रश्न सतावतो…काय करावं आता सायली घरी येऊन गेली होती म्हणावं तर ती माझ्या घरापर्यंत कशी पोहोचली हा प्रश्न पडतो आणि ती आली नव्हती असं म्हणावं तर मग ती टेलरची रिसीट घरात कशी आली हा प्रश्न सतावतो…काय करावं आता कसं शोधून काढायचं हे कसं शोधून काढायचं हे सायलीला खरंच काही सुगावा लागला असेल का हे कसं कळणार सायलीला खरंच काही सुगावा लागला असेल का हे कसं कळणार तिच्याकडून काढायला गेलो आणि तिला खरंच काही माहित नसेल तर एवढा सगळा जुळून येत असलेला प्लॅन आपल्या मुर्खपणामुळे उधळला गेला असं होईल….नीट विचार केला पाहिजे, ह्या कोड्याचं उत्तर नक्की मिळणार आपल्याला…..आता भानावर येऊन त्याने मोबाईल खाली ठेवला. दोन मिनिटांनी विचार करून पुन्हा एकदा मोबाईल हातात घेऊन एक नंबर डायल केला.\nसायली आणि आई–बाबा घरी पोहोचले. घरी त्यांची वाट बघत असलेली सगळी अनोळखी मंडळी त्यांच्या समोर आली आणि त्याचबरोबर समोर आलं पडद्याआड गेलेलं एक सत्य–\nसायली घरात येताच ईशा तिच्याकडे धावली…\n कधीपासून तुमची वाट बघतायत सगळे…”\nसायली अजून गोंधळून घरात जमलेल्या त्या सगळ्यांकडे बघत होती. समोर बसलेल्या त्या जोडप्याकडे बघून त्यांना कधीतरी, कुठेतरी बघितलंय का असं तिला वाटून गेलं पण नक्की काही आठवेना. बाजूला कोपऱ्यात एक मुलगी आणि एक साधारण तिच्याच वयाचा एक मुलगा उभे होते, त्यांच्या कपड्यांवरून ते मराठी तर वाटत नव्हते.\n“ईशा, हे काय …आय मिन हे कोण आहेत सगळे ” सायली कुजबुजत म्हणाली..\n“नमस्कार, ” समोरच्या जोडप्यातल्या त्या बाई उठल्या. सायलीच्या चेहऱ्यावरचे प्रश्न त्यांनी वाचले होतेच. “तुम्ही कोणीच आम्हाला ओळखत नाही, आणि खरं तर आम्हालाही तुझ्याबद्दल सगळं कालच कळलंय पण राहवलं नाही म्हणून आज सकाळी लगेच पुण्यावरून इथे आलो…आम्ही सुजयचे काका–काकू, सौ लक्ष्मी आणि हे श्री नारायण साने..”\nत्यांचे शब्द ऐकून सायलीच्या छातीत धडधडलं. सुजयचे काका–काकू इथे कसे आपण त्यांना भेटायला गेल्याचं त्यांच्या बिल्डिंगच्या वॉचमनकडून ह्यांना कळलं की काय आपण त्यांना भेटायला गेल्याचं त्यांच्या बिल्डिंगच्या वॉचमनकडून ह्यांना कळलं की काय पण…वॉचमनला आपण आपलं नाव, पत्ता थोडंच दिलं होतं पण…वॉचमनला आपण आपलं नाव, पत्ता थोडंच दिलं होतं आणि हे इथे आपल्या घरी आलेत म्हणजे, सुजयला सुद्धा हे माहित आहे आणि हे इथे आपल्या घरी आलेत म्हणजे, सुजयला सुद्धा हे माहित आहे त्याला काही कळू न देता आपल्याला त्याच्याबद्दलची सगळी माहिती काढायची होती, त्यासाठी सगळी धडपड चालली होती…पण त्याला हे कसं कळलं असेल त्याला काही कळू न देता आपल्याला त्याच्याबद्दलची सगळी माहिती काढायची होती, त्यासाठी सगळी धडपड चालली होती…पण त्याला हे कसं कळलं असेल तिच्या डोक्यात प्रश्नांची मालिकाच सुरु झाली.\n“नमस्कार…बसा ना आपण..” बाबा त्या बाईंना म्हणाले. “पण …तुम्ही…म्हणजे …इथे कसे\n“नाही नाही…” बाबांना मधेच तोडत ते गृहस्थ म्हणाले, ” आणि सगळ्यात आधी आम्ही आपली माफी मागतो, आपल्या आधी कसलीही पूर्वसूचना न देता आम्ही आ���ो त्याबद्दल…पण योगिताकडून आम्हाला जे कळलं ते इतकं धक्कादायक होतं…”\n“सांगतो…पण आधी सायलीला विचारून एका गोष्टीची खात्री करायची आहे….आत्ता अगदी अलीकडे काही दिवसांपूर्वी एक सेल्सगर्ल बनून तू सुजयच्या घरी येऊन त्याच्या आईला भेटलीस, बरोबर ना\nहे ऐकल्यावर सायली त्यांच्या नजरेला नजर नाही देऊ शकली…..तिने बाबांकडे बघितलं..\n“मिस्टर साने, तुम्ही माझ्या मुलीला जाब विचारायला आला असाल, तर आधी आमची बाजू ऐकून घ्यावी लागेल तुम्हाला…” बाबा\n“मिस्टर देशपांडे, तुमचा गैरसमज होतोय…मी जाब विचारायला नाही आलोय, खरं तर तुमची बाजूच ऐकायला आलोय, पण आमच्यापर्यंत हे सगळं ज्या गोष्टीमुळे आलं, म्हणजे सायलीच्या आमच्या वहिनींना भेटण्यामुळे, त्याची एकदा खात्री करून घ्यायची होती, म्हणून मी तिला तसं विचारलं. सॉरी तुमचं काही मिस–अंडरस्टॅण्डिंग झालं असेल तर…..आता सांगतोच. काय झालं, काल सुजयचा फोन आला होता वहिनींना… तो पुण्याला आला होता तेव्हा त्याला म्हणे एक टेलरची रिसीट सापडली घरात ज्यावर सायलीचं आडनाव आणि त्या मुंबईच्या टेलरचा पत्ता होता त्यावरून त्याला संशय आला. त्याने वहिनींना सायलीचा फोटो पाठवला मोबाईलवर आणि विचारलं की हीच मुलगी सेल्सगर्ल म्हणून आली होती का…त्यावर वाहिनी खोटं नाही बोलू शकल्या त्याच्याशी..त्याने त्यांना सांगितलं की ही मुलगी माझ्या वाईटावर आहे, माझं लग्न ठरलं की त्यात अडथळे आणणार असं काहीतरी…पण त्यावर वहिनींनी त्याला काही प्रश्न विचारले त्याची समाधानकारक उत्तरं तो नाही देऊ शकला. त्या फार अस्वस्थ होत्या काल आणि मग न राहवून त्यांनी आम्हाला दोघांना हे सांगितलं… काहीतरी गडबड आहे हे आम्हाला जाणवलं. वहिनींनी सांगितलेल्या माहितीत योगिताचा उल्लेख होता म्हणून काल रात्री मी तिला फोन केला आणि मग तिच्याकडून सायलीबद्दल सगळं समजलं. सायलीचं आणि सुजयचं लग्न ठरलंय हे ऐकून आम्हाला जबरदस्त धक्का बसला. कसंबसं सावरून आम्ही निर्णय घेतला आजच्या आज सायलीला येऊन भेटण्याचा…हा काय प्रकार आहे हे कळल्याशिवाय झोप लागणंही शक्य नव्हतं. वहिनींना मात्र आम्ही अंधारात ठेवलंय ह्याबद्दल…आधी आपण जाऊन नीट माहिती काढू म्हणून आलो….योगिताकडे सायलीचा फक्त नंबरच होता. तिला रिक्वेस्ट करून तुमचा पत्ता मिळवला. ”\n“हो तरीच सकाळी एवढ्या लवकर योगिताचा मेसेज बघू�� मलाही आश्चर्य वाटलं होतं, तिने माझा पत्ता मागितला होता.. पण आपणही घाईत होतो ना, मी एवढा विचार नाही केला त्यावर…मला वाटून गेलं की कदाचित ती इकडे येणार असेल तर तिचा घरी भेटायला येण्याचा प्लॅन असेल आणि नंतर तिला फोन करू म्हणून मी ते सोडूनही दिलं…” सायलीला आता आठवलं.\n“पण सुजय तुमचा पुतण्या आहे, तुम्ही त्याला ह्याबद्दल का नाही विचारलंत सायलीसारख्या अनोळख्या मुलीशी ह्यावर बोलण्याआधी त्याच्याशी बोलून त्याची बाजू जाणून घ्यावी असं नाही का वाटलं तुम्हाला सायलीसारख्या अनोळख्या मुलीशी ह्यावर बोलण्याआधी त्याच्याशी बोलून त्याची बाजू जाणून घ्यावी असं नाही का वाटलं तुम्हाला\n“खरं आहे तुमचं…खरं तर एरव्ही असंच करेल कोणीही..पण सुजयच्या बाबतीत त्याच्यावर आम्ही असं डोळे झाकून विश्वास ठेवू शकू असं आम्हाला नाही वाटत…म्हणजे तो खोटारडा आहे असं नाही…पण गेल्या एक–दीड वर्षात तो इतकं बदलून गेलाय की ह्याआधी आम्ही बघितला तो सुजय हाच आहे का असा प्रश्न पडतो आता…त्याच्याबद्दल आणखीही काही कळलं होतं आम्हाला ..त्यामुळे ह्याबाबतीत त्याला काही विचारणं आम्हाला पटलं नाही…” सुजयचे काका\n काय कळलंय तुम्हाला त्याच्याबद्दल\n“दीडेक वर्षांपूर्वी तो मित्रांबरोबर मध्य प्रदेशला गेला होता, त्याच्या एका मित्राच्या लग्नासाठी..लग्न आटोपल्यावर पुढे दोन आठवडे तिकडे राहून सगळे ट्रेक ला वगैरे जाणार होते…सगळं मिळून तीन आठवड्यांसाठी गेला होता तो. ठरलेल्या दिवसाच्या आधीच तीन-चार दिवस काहीही न कळवता अचानक घरी परत आला. तिथून आल्यावर त्याच्या मित्राला त्याने तिथे काय झालं हे सांगितलं होतं. प्रशांत म्हणून त्याचा खूप जवळचा मित्र होता, अगदी लहानपणापासूनचा…सुजयमध्ये झालेले बदल तो सुजय परत आल्यावर भेटला, तेव्हा पहिल्याच भेटीत जाणवले त्याला…त्याने अगदी खोदून, खोदून विचारलं त्याला..कोणालाही सांगणार नाही असं प्रॉमिस केलं, तेव्हा सुजयने थोडं–फार सांगितलं त्याला. मध्य प्रदेशात म्हणे तो कुठल्याशा गावात गेला होता आणि तिथे जाऊन तो एका मुलीच्या प्रेमात पडला, तिला लग्नाचं प्रॉमिस केलं आणि मग अचानक तिथून पळून आला... प्रशांतने हे कळल्यावर मला आधी फोन केला. वहिनींना हे सांगण्यापेक्षा मला माहित असलेलं बरं म्हणून… आम्हाला अर्थातच मोठा धक्का बसला. प्रशांत त्याच दिवशी संध्याकाळी घरी येऊन सविस्तर सगळं बोलणार होता माझ्याशी…पण त्याला काही काम आलं आणि तो आला नाही…दोन दिवसांनी येणार होता पण त्याआधीच ऍक्सिडंट मध्ये गेला बिचारा…फोनवर त्याच्याकडून जे कळलं तेवढंच आजपर्यंत मला माहित आहे..सुजयशी बोलायची खूप इच्छा झाली होती, पण नाही जमलं.खरं तर त्याच्याशी मी बोलायला हवं होतं. घरातला मोठा म्हणून, त्याचा काका म्हणून…पण खरंच सांगतो, त्याच्या बदललेल्या स्वभावाची भीती वाटते आता मला….वहिनींनी त्याच्यासाठी स्थळं बघायला सुरुवात केली आणि आम्ही ह्या विषयाला आमच्यापुरतं तरी तिथेच थांबवायचं ठरवलं. सुजयचा संसार नीट सुरु करून द्यायचा आणि वहिनींना ह्यात सर्वतोपरी मदत करायची असं आम्ही ठरवलं…”\nथोडं थांबून त्यांनी समोरच्या तांब्यातलं पाणी प्यायलं.\n“सॉरी हा, बोलण्याच्या नादात तुम्हाला पाणीसुद्धा नाही विचारलं. “आईला जरा ओशाळल्यासारखं झालं. “ईशा पाणी आण जरा, आणि चहा सुद्धा टाकतेस का सगळ्यांसाठी\n“अहो नाही, ठीक आहे…चहा वगैरे नको आम्हाला..” त्या बाई म्हणाल्या.\n सकाळी पुण्याहून निघून आलायत तुम्ही…” आई\n“हो, पण आम्हाला फार वेळ नाही थांबता येणार…वाहिनी एकट्या आहेत ना..परवा चक्कर येऊन पडल्या त्या…त्यामुळे आम्ही आठवडाभर त्यांच्याकडे राहतोय..पण काल हे सगळं कळलं आणि अगदीच राहवलं नाही…एरव्ही खरं काय झालं ते कळण्याची आशाच सोडून दिली होती आम्ही…” काकू\n“पण मग पुढे काय झालं” बाबांनी कुतूहलाने विचारलं, “आणि गैरसमज करून घेऊ नका, पण तुम्ही इतक्या सहज हे प्रकरण सोडून कसं दिलंत” बाबांनी कुतूहलाने विचारलं, “आणि गैरसमज करून घेऊ नका, पण तुम्ही इतक्या सहज हे प्रकरण सोडून कसं दिलंत इतक्या थोड्या दिवसात तो एका अनोळखी, आपल्यापेक्षा थोडी वेगळी बॅकग्राउंड असलेल्या मुलीच्या प्रेमात पडला, तिला लग्नाचं प्रॉमिस करून मग अचानक पळून आला…त्याच्या मनात नक्की काय चाललंय हे जाणून घेण्यासाठी तरी तुम्ही ह्यात लक्ष घालायलाच हवं होतं ना…”\n“बरोबर आहे तुमचं. पण मी माझ्या परीने प्रयत्न केला…. प्रशांतला मी सांगितलं होतं की भेटायला येताना जमलं तर त्या मुलीची माहिती, पत्ता, फोन नंबर काहीतरी घेऊन ये…सुजयला सरळ विचारू नकोस पण जमेल तसं काढून आण त्याच्याकडून…त्याच्याशी भेट तर नाही झाली, पण तो गेला त्याच्या आदल्याच दिवशी त्याने एक फोन नंबर पाठवला होता मला. उद्या येतो आणि मग सविस्तर बोलू असंही लिहिलं होतं. ..त्याच्याकडून पूर्ण माहिती मिळाल्याशिवाय त्या नंबरवर मी फोन करणारच नव्हतो. पण नंतर दुर्दैवाने तो गेला आणि मला समोरून कोणी माहिती देईल असं कोणी राहिलंच नाही. सुजयशी सुद्धा एक-दोन वेळा बोलण्याचा प्रयत्न केला…पण तो तिथून आल्यापासून भयंकर विक्षिप्तपणे वागायला लागला होता…त्याला बोलायचं नसेल की तो सरळ उठून काहीही न बोलता बाहेर निघून जायचा…मलाही त्याने असंच टाळलं…शेवटी एकदा मी धीर करून त्या नंबरवर फोन केला. प्रजापती म्हणून एका गृहस्थाचा नंबर होता तो. ”\n” सायली एकदम ओरडलीच.\nसिद्धार्थ आणि त्याच्या बरोबर कटनीवरून आलेल्या त्या मुलीची नजरानजर झाली.\n“मी सांगतो नंतर तुम्हाला. पण मग काय म्हणाले ते प्रजापती\n“त्यांचा आणि त्या मुलीचा काय संबंध आहे ते जाणून घ्यायचं, सुजयने प्रशांतला लग्नाबद्दल जे सांगितलं त्यात काही तथ्य आहे का त्याचा अंदाज घायचा, तसं असेल तर त्यांची माफी मागायची आणि सुजय तिथे असताना नक्की तिथे काय झालं, ह्याबद्दल त्यांच्याशी बोलायचं असं मी फोन करताना ठरवलं होतं. पण ते प्रजापती फोनवर सुजयचं नाव ऐकताच इतके भडकले होते, काहीच ऐकून घेतलं नाही माझं. उलट, आयुष्यात इतक्या वाईट पद्धतीने कोणी बोललं नसेल माझ्याशी, अशा प्रकारे बोलत होते. त्या मुलीचा विषय काढला तर ते काही बोलायलाच तयार होईनात. आणि नंतर ‘वो सुजय इस सबकी सजा भुगतेगा…’ असं काही, काही बोलून त्यांनी फोन आदळला. नंतर एकदा पुन्हा प्रयत्न केला मी त्यांच्याशी बोलण्याचा, पण त्याहीवेळेला असंच झालं. आणि त्याच सुमाराला वहिनींनी सुजयला स्थळं बघण्याची मोहीम जोरात हातात घेतली, मग आम्ही त्यात त्यांना पूर्ण मदत करायची ठरवलं.”\n“तुम्हाला काय वाटतं काका, खरंच सुजय असं वागला असेल तिकडे जाऊन\n त्यानेच प्रशांतला सांगितलं ना तसं ” काका जरासे गोंधळले.\n“तसं नाही, म्हणजे एवढ्या दिवसांच्या अनुभवावरून सुजय त्या मुलीच्या प्रेमात पडला, तिला लग्नाबद्दल विचारलं किंवा प्रॉमिस केलं आणि मग तिथून पळून आला, एवढं हे साधं वाटत नाही, नक्की काहीतरी वेगळं किंवा ह्यापेक्षा काहीतरी जास्त झालं असणार, नक्कीच….तुला काय वाटतं सिद्धार्थ \nसायलीने सिद्धार्थला विचारलं आणि मग तिचं सिद्धार्थच्या बाजूला उभ्या असलेल्या त्या दोघांकडे लक्ष गेलं. मगाशी घरात आल्���ावर तिने त्यांना बघितलं होतं, पण मग सुजयच्या काका–काकुंशी बोलताना ती त्यांना पूर्ण विसरून गेली होती. आता त्यांना बघून तिच्या मनात पुन्हा प्रश्नांची मालिका सुरु झाली.\n“सिद्धार्थ, हे कोण आहेत” तिने थोड्या हळू आवाजात विचारलं.\n“सायली, मला मगाशीच सांगायचं होतं तुला, आय मिन, तुम्हाला सगळ्यांनाच…आपल्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर घेऊन आली आहे ही… तुला, मला, ह्या काकांना आपल्याला सगळ्यांना जे प्रश्न पडलेत त्याचं उत्तर फक्त ही देऊ शकते आपल्याला …ही …” त्याने त्या मुलीकडे बघत सांगितलं…\nसायली त्या मुलीच्या समोर जाऊन तिच्या नजरेत बघत होती. एवढे दिवस जिची त्या एका डायरीतून ओळख होत होती, जिच्या नजरेतून ती सुजयचा भूतकाळ जाणून घेत होती, खरं तर जिच्यामुळे तिच्या आयुष्यात हे अनपेक्षित वळण आलं होतं, ती ही मुलगी होती\n“तो सिद्धार्थ मुंबईला आलाय का ते बघायला सांगितलं होतं तुम्हाला, त्याचं काय झालं\n“साहेब आम्ही माहिती काढतोय, पण आज सकाळच्या ट्रेनने आला असेल असं सांगता येत नाही कारण त्याच्या घरी तरी अजून पोहोचलेला नाहीये तो…”\n“मग डायरेक्ट ऑफिसला गेलाय का ते बघा, लवकर सांगा काय ते मला…”\n“ओ आत्ता सकाळी तुम्ही सांगितल्या सांगितल्या कामाला लागलोय, थोडा वेळ द्या की साहेब…”\n“थोडा थोडा करून चार दिवस लावू नका, आज दुपारपर्यंत काय ते कळवा मला..”\n“आपण ना, म्हणजे आपल्या पालकांसोबत राहिलेली साध्या, सरळ घरातली मुलं खूप सेफ जगात वाढलेलो असतो..आमचंही जग असंच होतं…आमच्या आमच्या पुरतं मर्यादित… बाहेरच्या जगाची ओळख होतीच पण तीसुद्धा ठराविक मर्यादेतच.. स्वप्नं बघायचो, खूप स्वप्नं बघायचो…. स्वतःच्या हिमतीवर वर्ल्ड टूर ला जायचं, शाळेतल्या मुलांसाठी एक वेगळी, स्वतंत्र कॉप्युटर लॅब करायची, ह्या सगळ्यासाठी लागणारं जे पैशांचं पाठबळ किंवा जी सांपत्तिक स्थिती असते ती स्वतःच्या मेहनतीवर, हुशारीवर कमवायची…वगैरे असं बरंच काही बोलायचो आम्ही…होणाऱ्या जोडीदाराबद्दल बोलायचो…ते दिवस फार छान होते..आमचं शिक्षण झालं, कॉलेज संपलं आणि मग हळूहळू सगळं बदललं, अर्थात ते प्रत्येकाच्याच बाबतीत बदलत असेल म्हणा..कॉलेजच्या स्वच्छंदी दुनियेतून बाहेर आल्यावर, आत्तापर्यंत बघितलेली स्वप्नं खरी करण्यासाठी करावी लागणारी धडपड, त्यातून आलेलं शहाणपण, ह्यामुळे आधीसारखं काहीच राहत ना��ी, तसंच आमच्याही बाबतीत झालं….बदलली नाही ती एकच गोष्ट…”\n(सिद्धार्थबरोबर आलेल्या त्या मुलीबरोबर झालेला संवाद – आपल्या सोयीसाठी अर्थात मराठीतून…)\nतिच्या एकेका शब्दाबरोबर हळूहळू तिथे जमलेले सगळेच तिच्याबरोबर भूतकाळात रमायला लागले….ह्या भूतकाळाचा काही भाग तरी आता सगळ्यांच्याच ओळखीचा होता पण अंधारात असलेल्या बऱ्याचशा गोष्टींवर आता प्रकाश पडणार होता.\nईशाकडे बघून तिने हलकंसं स्माईल केलं..\n“ह्या एका गोष्टीबद्दल देवाची शतशः ऋणी आहे मी…..त्याने तिच्यासारखी जिवाभावाची मैत्रीण मला दिली…….कॉलेजमधून बाहेर पडल्यानंतरही बदलली नाही ती आमच्यातली मैत्री…कोमल आणि छू ह्या दोघींमध्ये तसं बघायला गेलं तर काहीच एकसारखं नाही, ना आमच्या आवडी–निवडी जुळत ना स्वभाव…पण तरीही आमच्यातली मैत्री अजून घट्ट होत गेली दिवसेंदिवस…”\n“असणारच…कोमलची डायरी वाचतानाही ते जाणवत होतं आणि तसं नसतं तर सिद्धार्थच्या तिथे येण्याचं नुसतं कारण कळून दुसऱ्या क्षणी त्याच्याबरोबर इथे मुंबईला येऊन आम्हा सगळ्यांना भेटायला तू आली नसतीस, हेही कळतंय छू ..” सायली\n“कोमलसाठी मी आलेच असते, कुठेही. त्या सुजयबद्दल सगळं खरं कळणं महत्वाचं…मगाशी सांगितलं तसं आमचं कॉलेज लाईफ खूप रंगीबेरंगी होतं, खरं तर सुजय तिला भेटेपर्यंत तसं सगळंच छान होतं, पण नंतर सगळंच बदललं तिच्यासाठी…..\n(ज्या अज्ञाताची इतके दिवस चाहूल लागली होती, सुजयचं जे रहस्य जाणून घेण्यासाठी सायली, सिद्धार्थ आणि ईशा सर्वतोपरी प्रयत्न करत होते, ते आता उलगडतंय छू च्या तोंडून……अज्ञाताची ती हुरहूर लावणारी चाहूल, जिच्यामुळे हा शोध सुरु झाला, तो आता संपणार. ह्यापुढे ना विचारांचा गोंधळ असेल, ना भूतकाळाविषयी प्रश्न…. आणि अंधारातल्या सावल्या …त्यांचं काय त्यांच्याभोवती असलेलं गूढतेचं वलय कमी होणार का \nकोमलची आणि माझी ओळख अगदी लहानपणापासूनची…अगदी आमच्या आईच्या बोटाला धरून शाळेत गेलो तेव्हापासूनची आमची मैत्री, ओळख त्याच्याही आधी झालेली…आमच्या दोघींच्या घरची परिस्थिती तशी बेताचीच. खाऊन–पिऊन सुखी पण अचानक एखादा अनपेक्षित खर्च आला की पैसे उभे करावे लागायचे कुठूनतरी. पण दोघींच्या घरचं वातावरण तसं वेगळं. आमच्याकडे तसं नेहेमीचं वातावरण, चार लोकांकडे असतं तसंच. माझे वडील पोस्टात नोकरीला, आई घरीच. आणखी दोन भावंडं..पण ���ोमलच्या घरी मात्र तसं नव्हतं…ती एकुलती एक त्याच्यामुळे तिचे वडील आणि आई दोघांचं विश्व केवळ ती आणि तीच. त्यांच्या दोघांच्या इच्छा, अपेक्षा, स्वप्नं सगळंच तिच्याभोवती विणलं गेलेलं…\nमात्र आईच्या आणि वडिलांच्या स्वभाव, विचारांपासून ते आवडी–निवडींपर्यंत काहीच न जुळणारं. म्हणून त्यांची सारखी भांडणं व्हायची असं नाही, त्यांच्यामध्ये प्रेम होतं, आदरही होता म्हणजे निदान चारचौघात ते वावरताना तरी तसं जाणवायचं. पण मतभेद मात्र पुष्कळ व्हायचे.\nतिचे वडील अतिशय सात्विक स्वभावाचे, एकदम सज्जन माणूस. उत्तम लेखक..खूप सुंदर लिहायचे..त्यांनी लिहिलेल्या काही कथा वाचल्या होत्या मी, सामाजिक विषयांवर सुद्धा लिखाण केलं होतं त्यांनी. ईश्वरी देणगीच होती त्यांच्याकडे असं म्हटलं तरी चालेल…कटनीमधल्या एका शाळेत शिकवायचे ते..हाडाचा शिक्षक होता तो माणूस. आणि त्यामुळे सतत मुलांच्या भविष्याचेच विचार चालायचे त्यांच्या डोक्यात. शाळेशी ह्या ना त्या कारणाने जोडल्या गेलेल्या लोकांकडून त्यांच्याबद्दल बाहेर माहिती मिळत असे, त्यातून त्यांना मोठ्या प्रायव्हेट स्कुलमधून ऑफर्सही यायच्या. पण त्यांना फारशी फी परवडू न शकणाऱ्या, या शाळेत येणाऱ्या मुलांसाठीच काम करायचं होतं. कोमलकडूनही त्यांच्या साधारण अशाच अपेक्षा होत्या…तिने शाळेसाठी काम करता करता स्वतःची एक शिक्षक म्हणून प्रगती करून घ्यावी…पुढे शिकत रहावं आणि आपल्या ज्ञानाचा उपयोग शाळेतल्या मुलांसाठी आणि समाजातल्या गरजू मुलांसाठी करून माणूस म्हणूनही तिने खूप मोठं व्हावं, असं त्यांना वाटायचं.\nतिच्या आईचा स्वभाव मात्र ह्याच्या अगदी विरुद्ध, म्हणजे खरं तर चारचौघांसारखा. कुणाला फसवून वगैरे नव्हे पण आपल्यातली हुशारी वापरून जास्तीत जास्त पुढे गेलं पाहिजे आणि त्यात स्वतःचा आर्थिक फायदाही करून घेतला पाहिजे असं तिचं मत होतं. ती स्वभावाने फटकळ नव्हती पण म्हणून आल्या–गेल्या सगळ्यांशी गोड बोलेल अशी सुद्धा नव्हती. चांगल्याशी चांगली आणि वाईटाशी वाईट, अशी. तिची स्वप्नं बाबूजींच्या स्वप्नापेक्षा खूप वेगळी होती. तिला कोमलसाठी नवीन, मोठ्या घरात जायचं होतं….तिथून दूर अशा थोड्या आणखी चांगल्या लोकॅलिटीमध्ये….तिला चांगल्या घरात राहता यावं म्हणून.. आणि त्यासाठी लागलं तर तिची स्वतःचीही नोकरी करून पैसे कमव���यची तयारी होती…पण तिच्या वडिलांचा अर्थातच ह्याला विरोध होता. ..कारण त्यामुळे त्यांच्याप्रमाणे कोमलही शाळेपासून दूर गेली असती. कोमलला उच्च शिक्षणासाठी परदेशी पाठवण्याबद्दल तर ती फार पूर्वीपासूनच आग्रही होती. तिचं स्वप्नच होतं ते, आपल्या मुलीला उच्च शिक्षणासाठी परदेशी पाठवायचं. ती स्वतः फार फार गरिबीतून आलेली होती, तिची शिकण्याची ईच्छा काही पूर्ण होऊ शकली नाही, पण म्हणूनच कोमलला खूप शिकवण्याची, चांगलं करिअर, चांगली नोकरी असं सगळं स्वप्न बघत राहायची.\nदोघांच्या विरुद्ध स्वभावामुळे बरेचवेळा मतभेद व्हायचे, म्हणजे कोमलकडून मला कळायचं ते. आपापल्या जागी दोघेही बरोबर असायचे पण त्यांचे विचारच इतके विरुद्ध दिशांना जाणारे होते की ठिणगी पडायला तेच पुरेसे असायचे. दरवेळी विषय मात्र वेगवेगळे, एकदा काय, तिच्या वडिलांनी मोठ्या शाळेत जॉईन होण्याची ऑफर नाकारली म्हणून, तर एकदा काय, बरेच दिवसांपासून साठवलेले कोमलला काहीतरी वस्तू घेण्यासाठी बाजूला ठेवलेले पैसे त्यांनी शाळेतल्या मुलाच्या घरी आर्थिक मदत करण्यासाठी वापरले…असं काही ना काही..\nकोमलबद्दल सांगायचं तर अगदी साधी मुलगी ती. दिसायला देखणीच तशी, त्याबाबतीत तिच्या आईवर गेली होती ती. स्वभाव किंवा विचार मात्र वडिलांशी जास्त जुळायचे तिचे…त्यांच्यातली लेखनाची कला तिच्यात पुरेपूर उतरली होती. साधी दोन वाक्य तिने लिहिली, अगदी कोणत्याही विषयावर असोत, त्यातली अलंकारिकता उठून दिसायची, कुणालाही आवडेल आणि ह्या क्षेत्रात असणाऱ्या दिग्गजांनाही भावून जाईल अशी लेखनशैली होती तिची. शाळेत शिकवायची आवडही त्यांच्याच कडून आलेली.\nतिच्या अम्मा आणि बाबुजींमध्ये एक गोष्ट मात्र कॉमन होती…कोमलवरचं जीवापाड प्रेम. अर्थात, सगळ्याच आई–वडिलांचं आपल्या मुलांवर प्रेम असतंच म्हणा, पण त्यांचं मात्र जगच होती ती…त्यांची स्वतःबद्दलची, स्वतःच्या आयुष्याबद्दलची अशी काही वेगळी स्वप्न नव्हतीच…ती सुद्धा कोमलशीच जोडली गेली होती… कोमल मोठी झाली तशी तिच्या उच्च शिक्षणावरून घरात सारखीच चर्चा व्हायला लागली. बाबूजींना तिने इथेच राहून शाळेत नोकरी करून त्याबरोबरीने मास्टर्स करायला हवं होतं…अम्माला मात्र तिने परदेशात जाऊन, तिथे धडपड करून, जमेल तसं काम करून पुढची पदवी मिळवायला हवी होती…एकदा का तिथे डिग्री मि��वली की त्या जोरावर चांगल्या पगाराची एखादी नोकरी तिला कुठेही मिळाली असती…दोघेही आपापल्या मतांवर अगदी ठाम होते..पण अम्माने तर त्यादृष्टीने थोडीफार हालचालही करायला घेतली होती.परदेशात पाठवण्याएवढे पैसे उभे आपण उभे करू शकणार नाही हे माहित होतं तिला मनात कुठेतरी पण तरी बिचारी त्यासाठी प्रयत्न करत राहायची. शिवणकाम करायची, कधी एखाद्या पार्टीसाठी स्वयंपाकाला मदत करायला म्हणून जायची, रोजची ठराविक घरं स्वयंपाकासाठी होतीच, आणखीही असंच जे पडेल ते, मिळेल ते काम घेत राहायची, थोडे थोडे पैसे गाठीला असावेत म्हणून. परिस्थितीमुळे तिचा स्वभाव थोडा तुटक, थोडा फटकळ झाला होता. तिला रागही फार पटकन यायचा. तिच्या इच्छा पूर्ण करण्यात कोमलचे वडील आणि स्वतः कोमल ह्याची फारशी साथ कधी नसायचीच, कोमल तिच्या वडिलांच्याच पावलावर पाऊल टाकून पुढे जाणार हे बघून तिची फार चिडचिड व्हायची, त्या दोघांवरच जास्त. एखाद्या पुस्तकावर त्यांची चर्चा सुरु झाली किंवा शाळेसाठी काय, काय करता येईल वगैरे अशा विषयांवर ते दोघे बोलायला लागले की एका बाजूला तिची धुसफूस, बडबड सुरु व्हायची. बाहेरून पाहणाऱ्याला ती एक कजाग, खाष्ट बाई वाटत असेल पण खरं तर ती तशी अजिबात नव्हती. तिने तिच्या मुलीसाठी बघितलेली स्वप्नं आणि ती सत्यात आणण्यासाठी तिची चाललेली धडपड ह्यात तिची जी तगमग होत होती त्यातून तिचा असा स्वभाव निर्माण झाला होता.\nकटनीमधेच विष्णू मंदिराच्या जवळ अम्माच्या वडिलांचं घर होतं. ते गेल्यावर तिच्या आणि तिच्या भावाचा म्हणजे कोमलच्या मामांचा, प्रजापती, त्यांचा सारखा हक्क होता त्या घरावर. तिच्या आईला तिच्या वाटणीचे पैसे घेऊन त्यावरचा हक्क सोडायचा होता, त्या पैशांमुळे कोमलला परदेशी पाठवायला थोडीफार मदत झाली असती. पण कोमलची मामी फार खाष्ट बाई, तिने असे एकरकमी पैसे द्यायला तर नकार दिलाच पण ते घर विकून त्याचे पैसे निम्मे वाटून घायलाही ती तयार नव्हती. त्या पैशांसाठी स्वतःच्या भावाच्या विरुद्ध कोर्टात जायला काही तिचं मन तयार झालं नाही.\nत्या घराचं नाव ‘प्रजापती निवास‘. कोमलचे मामा दुसऱ्या गावाला राहायला गेले आणि प्रजापती निवास अगदी पोरकच झालं. कोमलचा मात्र ह्या घरावर खूप जीव होता. लहानपणी आजोबांचा थोडाफार सहवास ह्याच घरात लाभला होता तिला. मामी कशीही असली तरी मामा मात्र फार लाड करायचे तिचे. घरावरून ही वादावादी सुरु झाली त्याच्या आधी कोमल खूप वेळा त्यांच्याकडे राहायला जायची. नंतर ती भांडणं झाली, मामाही दुसऱ्या गावाला निघून गेले. घराच्या वाटणीची भांडणं तशीच चालू राहिली पण ते घर मात्र रिकामं झालं. कोमल बरेच वेळा जायची तिथे. कधी आम्ही दोघी तर कधी ती एकटीच. रिकाम्या घरात जाऊन काय करणार खरं तर, मला तर कंटाळाच यायचा. पण मी तिला सोबत म्हणून जायचे. बरेच वेळा सुट्टीच्या दिवशी सकाळी जाऊन आम्ही पूर्ण दिवस काढायचो तिकडे. देवळात जायचो, मागच्या टेकडीवर जायचो, कायम लक्षात राहतील असे फार छान दिवस होते ते.\n“एक मिनिट, सॉरी तुला मधेच थांबवतेय. तू आत्ता म्हणालीस की कोमलचा फार जीव होता त्या घरावर. पण कोमलची डायरी वाचून आम्ही…म्हणजे आम्ही थोडाफार अर्थ लावत, ओळी जुळवत जी काही डायरी कळली तिची, त्यात तर ती सुजयला म्हणाली होती की त्या घरावरून चाललेल्या वादावादीमुळे मला इथे, म्हणजे त्या घरात यायला फारसं आवडत नाही म्हणून. (भाग –४० )”\n“त्याचं कारण मला माहित आहे….येते मी त्या सगळ्याकडे..”\nआमच्या कॉलेजमधल्या मैत्रिणीच्या भावाचं लग्न ठरलं जबलपूरला. आम्हाला दोघींनाही बोलावलं होतं. पण नेमकं त्याच दिवशी मी, माझ्या सगळ्या फॅमिलीबरोबर माझ्या कझिनच्या लग्नासाठी दुसऱ्या गावाला जाणार होते त्यामुळे लग्नाला काही मी येणार नव्हते. पण त्या आधी दोन दिवस मला इंदौरला जायचं होतं, माझ्या वडिलांचं काही काम करून यायचं होतं. माझे काका तिथे राहतात. मग कोमलने पण माझ्याबरोबर यायचं ठरवलं, त्यानिमित्ताने आमचं एक आउटिंग पण झालं असतं आणि काकांकडे राहणार असल्यामुळे घरातले पण लगेच तयार झाले. त्याच वेळेला कोमलचे मामाही बहिणीला काही दिवस त्यांच्याकडे येऊन राहण्यासाठी मागे लागले होते..तिच्या मामीच्या खाष्ट स्वभावामुळे अम्माला जायची इच्छा होतं नव्हती खरं तर. पण कोमलनेच आग्रह करून पंधरा दिवसांसाठी तिला जाण्यासाठी तयार केलं.\nदोन दिवस आम्ही इंदौरला खूप फिरलो, मजा केली. नंतर तिसऱ्या दिवशी सकाळी कोमल जबलपूरला जाणार होती आणि मी कटनीला परत. तर निघायच्या आदल्या दिवशी रात्री आम्ही सराफा बझारला गेलो. तिथे आम्हाला सुजय भेटला. भेटला म्हणजे भेटला असा नाही पण त्याची दहीवड्याची प्लेट माझ्या अंगावर सांडली म्हणून भांडण झालं आमचं, म्हणजे माझं. कोमल मला मागे खेचत होती, जा��दे, चुकून झालं वगैरे मला समजावत होती. पण कोणाची प्लेट माझ्या अंगावर सांडली हे बघायला मी वर बघितलं, सुजय दिसला आणि का, कुणास ठाऊक, पुढच्याच क्षणी माझ्या डोक्यात संतापाची तिडीक गेली. त्या गर्दीत कुणाच्याही हातातून प्लेट निसटू शकते हे मला अर्थातच कळत होतं आणि माझा असा उगीच आरडा–ओरडा करायचा स्वभाव नाही पण सुजयला बघून एवढा राग का आला माझं मलाच अजून माहित नाही. कदाचित त्याच्यामुळे पुढे जे काही घडणार होतं त्याची चाहूल लागली असेल माझ्या मनाला…\nत्यानंतर मी कटनीला परत गेले आणि मग दुसऱ्या दिवशी आम्ही माझ्या कझिनच्या लग्नासाठी गेलो. दोन दिवसांनी रात्री मी कोमलला फोन केला. इकडचं–तिकडचं बोलून झाल्यावर तिने सुजय तिला लग्नात भेटल्याचं सांगितलं. त्या मुलाचं नाव सुजय आहे हे मला तिच्याकडून फोनवर कळलं. त्यानंतर तिने जे सांगितलं त्यावरून मला त्याच्यावर संशयच आला. ती म्हणाली की तो त्याच्या मित्राला भेटायला योगायोगाने कटनीलाच आला आणि योगायोगानेच मला भेटला. मग ते लायब्ररीमध्ये गेले, खूप गप्पा मारल्या. चांगला मुलगा आहे असं म्हणत होती. मी फोनवर खूप समजावलं तिला. असं एकदम अनोळखी मुलाशी ओळख वाढवणं चांगलं नाही, तो तुला ज्या प्रकारे भेटला त्यावरून तो योगायोग वाटत नाही, तो नक्कीच तुझ्या मागे कटनीला आलाय, वगैरे, असं …माझ्यापरीने मी खूप समजावलं तिला. तिला माझं बोलणं पटलं असं मला तेव्हा वाटलं.\nखरं तर मी दुसऱ्याच दिवशी परत येणार होते पण तिकडे माझ्याच लग्नाची बोलणी सुरु झाली, माझ्यासाठी एक चांगलं स्थळ कोणीतरी माझ्या आई–बाबांना सुचवलं. मग तिकडे जायचं आणि त्या मुलाला भेटायचं असं प्लॅनिंग सुरु झालं. मला अर्थातच ते मान्य नव्हतं, एवढ्या लवकर लग्न करायचंच नव्हतं मला. पण मी कोमलशी फोनवर बोलले, तिने मला सुचवलं, नुसतं जाऊन तर ये, डिसिजन तर तुझाच असणार आहे. तिने सांगितलं आणि मला ते पटलं. तिच्या सांगण्यावरच मी तिकडे गेले असं म्हटलं तरी चालेल…ह्या एका गोष्टीसाठी मी देवाचे आभार मानू की नशिबाला दोष देऊ हेच कळत नाही मला. …\nएवढं बोलून ती थांबली आणि तिने समोर ठेवलेला पाण्याचा ग्लास तोंडाला लावला. शेवटचं वाक्य तोंडातून बाहेर पडताक्षणी तिच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या होत्या त्या तिने हाताच्या बोटाने टिपून घेतल्या. सायली आणि ईशाने एकमेकींकडे बघितलं. कोमलची स्टोरी ऐकत���ना तिच्या आणखी जवळ गेल्यासारखं वाटत होतं. अर्थात छू आत्ता जे बोलत होती ते डायरीत त्यांनी वाचलं होतंच. पण तिच्या घरची बॅकग्राऊंड, तिच्या आई–वडिलांचे स्वभाव, तिचा स्वभाव हे सगळं ऐकल्यावर ती आता जास्त समजायला लागली होती. छू चं शेवटचं वाक्य ऐकून मात्र सगळेच संभ्रमात पडले होते.\n देवाचे आभार की नशिबाला दोष असं का म्हणालीस तू\nथोडंसं खिन्न होत पण मग मोठ्या प्रयत्नांनी चेहऱ्यावर हसू आणत शेजारी बसलेल्या त्या मुलाच्या हातावर हात ठेवत ती म्हणाली,\n“कोमलचं ऐकून मी त्या मुलाला भेटायला गेले आणि मला माझा आयुष्याचा जोडीदार सापडला.जो आजही माझी साथ देत इथे आला आहे, अर्जुन. त्याबद्दल देवाचे आभार. पण पुढचे काही दिवस मी कोमलबरोबर नसल्यामुळे पुढे तिची जी फरफट झाली, त्याबद्दल नशिबाला दोष. माझ्या मैत्रिणीने मला माझा लाईफ–पार्टनर मिळवून दिला पण ती बिचारी एकटी पडली. त्या काही दिवसात जर मी तिथे तिच्याबरोबर असले असते तर सुजयला मी तिच्यापर्यंत येऊच दिलं नसतं. त्या दिवसांमध्येच ती सुजयला परत परत भेटली, त्याच्याकडे इतकी ओढली गेली की मी आणि तिची अम्मा तिथे नसतानाही, तिने निर्णय घेतला, त्याच्याशी लग्न करण्याचा.”\nतिच्याशी फोनवर बोलले त्या दिवसापासून बरोबर नवव्या दिवशी मी कटनीला परत गेले, अर्जुनशी एंगेजमेंट करून. त्याला भेटायला गेले तेव्हा लग्नासाठी अजिबातच तयार नव्हते मी, त्याला भेटायलाही मनातून तयार नव्हतेच खरं तर. पण त्याला भेटले. आम्ही बोललो, आणि माझ्याही नकळत लग्न न करण्याचा निर्णय मी कधी बदलला हे मलाच कळलं नाही. मला तो मुलगा आवडलाय हे सांगायला कोमलला फोन केला मी, तिचाही विचार घ्यायला.आमची दोघींची आयुष्य किती सेम ट्रॅक्स वर चालली होती तेव्हा… कोमलशी फोनवर मी बोलले तेव्हा मला हे जाणवलं, ती त्या सुजयबद्दल बरंच काही बोलत होती. ते कुठेसे फिरायला गेले होते, आय थिंक विष्णू मंदिराच्या इथे, आणि बरंच काही सांगत होती. ती इतकी त्याच्याच बद्दल बोलत होती की ती बहुतेक विसरूनच गेली होती मी आज त्याला मुलाला भेटायला जाणार होते ते. मला त्याबद्दल काहीच विचारलं नाही तिने. कुठेतरी दुखावल्यासारखं झालं मला, आणि त्यासाठी त्या सुजयचा अजूनच राग आला. माझ्या जिवलग मैत्रिणीला हा येऊन माझ्यापासून तोडणार की काय असले विचार यायला लागले मनात. मी एवढं सांगूनही कोमल त्याला भेटत ह��ती म्हणून तिला चांगलंच फैलावर घेतलं मी फोनवर. ..त्या सगळ्यात मला अर्जुन आवडलाय आणि घरी आमच्या एंगेजमेंटची बोलणी सुरु झाली आहेत हे मी सांगितलंच नाही तिला..खरं तर तिच्या तोंडून त्या सुजयचं नाव ऐकून माझा मूड ऑफच झाला होता.\nत्या रात्री शांत झोपूच नाही शकले मी. कोमल आणि मी, दोघीही कधी नव्हे ते एवढ्या दूर आलेलो एकमेकींपासून. मग मी थोडं शांत होऊन विचार केला, अर्जुन भेटल्यावर पहिल्याच भेटीत मला त्याच्याबद्दल जे जाणवलं तेच कोमलला त्या सुजयबद्दल वाटूच शकतं. पण त्यातही एक फरक होता. मी माझ्या आई–वडिलांच्या बरोबर जाऊन त्याला भेटले होते, माझ्या घरातल्या सगळ्यांना तो आवडला होता, त्याच्याबद्दल खात्री होती. कोमलच्या बाबतीत तसं नव्हतं. ती तिथे एकटी होती, ना तिची अम्मा तिथे होती, ना मी. आधीच त्या सुजयबद्दल माझ्या मनात अढी होती. कारण मलाही माहित नव्हतं, पण तो मला आवडला नव्हता हे खरं.\nमला कोमलची काळजी वाटायला लागली. पण ती वाहवत जाणारी नव्हतीच तशीही. आणि मी चारेक दिवसात परत जाणारच होते. खरं तर लगेच दुसऱ्या दिवशीच जाणार होते. पण अर्जुनच्या घरच्यांनी एक प्रस्ताव पुढे केला आणि माझ्या घरच्यांना नाही म्हणता नाही आलं. अर्जुनची आजी तिथून थोडं दूर एका लहान गावात राहायची. अंथरुणावरच होती, त्याच्या घरच्यांनी सुचवलं की त्याच्या आजीच्या गावाला जाऊन त्यांना भेटायचं आणि त्यांच्याच समोर आमचा साखरपुडा करायचा. मला कोमलला न घेता काहीही करायचं नव्हतं, तिला मी मला तो मुलगा आवडल्याचं सुद्धा काहीही सांगितलं नव्हतं. मी तसं माझ्या आई–वडिलांना सांगून बघितलं पण ते त्याच्या घरच्यांना नाही म्हणू शकले नाहीत, तसं नाही म्हणण्यासारखंसुद्धा काही नव्हतंच. ह्यात झालं काय की माझं कटनीला परत येणं आणखी दोन दिवस लांबलं. बरं, ते आजीचं गाव इतकं लहान होतं, त्यात अगदी दरीत वसलेलं होतं, तिथे मोबाईलला रेंजच यायची नाही, आजीच्या घरातला फोन बंद पडलेला. पब्लिक फोनवरच काय तो फोन होऊ शकत होता. कोमलला फोन करायची मला संधीच मिळाली नाही. दोन दिवसांनी त्याच गावात आमचा साखरपुडा झाला. कटनीहून निघून मला त्या दिवशी आठ दिवस झाले होते. साखरपुड्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही तिथून निघालो आणि संध्याकाळी उशिरा कटनीला पोहोचलो. तिथून निघाल्यावर मी ठरवलं, आता कोमलला फोन करायचाच नाही…एकदम जाऊन, आपल्या साखरपुड्याची न्यूज द्यायची आणि सरप्राईझ द्यायचं असं मी ठरवलं. कधी एकदा कोमलला भेटते असं मला झालं होतं. तिच्याशी इतक्या गप्पा मारायच्या होत्या, अर्जुनबद्दल तिला सांगायचं होतं. घरी पोहोचल्यावर बॅग्स घरात टाकून मी तिच्या घराकडे अक्षरशः धावत सुटले.\nपण तिच्या घराला कुलूप होतं. तिला अचानक जाऊन सरप्राईझ द्यायचं आणि साखरपुडा झाल्याचं तिला सांगून आणखी एक सरप्राईझ देऊन तिचा राग घालवायचा असं मी मनात ठरवलं होतं…पण पुढे सगळे आश्चर्याचे धक्के तिच्याकडून मला मिळणार होते हे मला तेव्हा माहित नव्हतं.\nफोन हातात घेऊन तिला फोन करायचा विचार केला पण मग नंतर लक्षात आलं, तिला सरप्राईझ द्यायचंय, उगीच फोन नकोच करायला. ती कुठे गेली असेल ह्याचा विचार करत मी परत जायला मागे वळले….\nखुप छान . पुढचा भाग टाकायला वेळ लावू नका . उत्सुकता वाढली आहे आता .\nअज्ञाताची चाहूल – पर्व पहिले (भाग : १ )\nअज्ञाताची चाहूल (भाग : 2 )\nअज्ञाताची चाहूल (भाग : 3 )\nअज्ञाताची चाहूल (भाग : 4)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 5)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 6)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 7)\nअज्ञाताची चाहूल : पर्व दुसरे (भाग : 8)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 9)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 10)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 11)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 12)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 13)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 14)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 15)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 16)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 17)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 18)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 19)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 20)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 21)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 26)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 22)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 27)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 23)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 28)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 24)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 29)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 25)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 30)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 31)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 32)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 33)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 34)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 35)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 36)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 37)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 38)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 39)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 40)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 41)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 42)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 43)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 44)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 45)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 46)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 47)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 48)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 49)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 50)\nह्या ब्लॉगवरील कोणतेही लेख/ कथा किंवा कथेचा कोणताही भाग लेखिकेच्या पूर्व-परवानगीशिवाय वापरू नयेत. अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nअज्ञाताची चाहूल – पर्व पहिले (भाग : १ )\nअज्ञाताची चाहूल (भाग : 2 )\nअज्ञाताची चाहूल (भाग : 3 )\nअज्ञाताची चाहूल (भाग : 4)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 5)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 6)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 7)\nअज्ञाताची चाहूल : पर्व दुसरे (भाग : 8)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 9)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 10)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 11)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 12)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 13)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 14)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 15)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 16)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 17)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 18)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 19)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 20)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 21)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 26)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 22)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 27)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 23)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 28)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 24)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 29)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 25)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 30)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 31)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 32)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 33)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 34)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 35)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 36)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 37)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 38)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 39)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 40)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 41)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 42)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 43)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 44)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 45)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 46)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 47)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 48)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 49)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 50)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://punerispeaks.com/thinking-about-yourself/", "date_download": "2020-04-07T16:31:14Z", "digest": "sha1:JLVAI747YLLAPUC6FWWNZBY7FSVQIJVE", "length": 10779, "nlines": 89, "source_domain": "punerispeaks.com", "title": "स्वतःचा विचार करताना ? - Puneri Speaks", "raw_content": "\n| लेखक अजिंक्य भोसले\nआजकालच्या जगात वावरताना आपण एकाच जागी अणि सबंध जग आपल्या शेजारून आपल्याला ढकलून पुढे जात असल्याचा भास कधी होतो का नसेल तर आपण आपले नाही आणि समजले तर या जगातले आपण नाही. किती अस जगतो आपण आपल्या मर्जीने नसेल तर आपण आपले नाही आणि समजले तर या जगातले आपण नाही. किती अस जगतो आपण आपल्या मर्जीने उठल्यापासून आवरण्याच्या हुकुमावरून ते रात्री झोपायच्या वेळेपर्यंत स���ळंच आपल नियमबध्द आयुष्य. जग लोकशाहीच असल तरी आपण हुकुमशाहीतच वावरत असतो. हि हुकुमशाही आपण झुगारून लावत नाही. त्याचा स्वीकार करतो. का उठल्यापासून आवरण्याच्या हुकुमावरून ते रात्री झोपायच्या वेळेपर्यंत सगळंच आपल नियमबध्द आयुष्य. जग लोकशाहीच असल तरी आपण हुकुमशाहीतच वावरत असतो. हि हुकुमशाही आपण झुगारून लावत नाही. त्याचा स्वीकार करतो. का सकाळच्या नाष्ट्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंतचे पदार्थ. बाहेर खायचे पदार्थ नेमके कुठ खायचे, कोणत्या टपरीवर चहा प्यायचा, अगदी सिगरेटच्या ब्रँड पासून दारूपर्यंत सगळ आपण आपल्या मर्जीने, आवडीने निवडतो. मग हे आयुष्य इतक किमती असताना ते आपण जगतो ते हि आपल्या मनाविरुध्द.\nनेमक हेच समजत नाही लोकांना. कि घ्याव काय आणि जगाव काय एका रस्त्याने अनेक गाव गाठू शकतो आपण. गाव तिथेच असतात रस्ता फक्त त्या गावातून किंवा गावाजवळून जाणारा असतो आणि त्यावरून चालणारे अगणित लोक. जे आपल्या मर्जीने आपल्याला हव तिथ त्या गावात जात राहतात. पण रस्ता हा तिथच राहतो. जिथ तो असतो. तो रस्ता पहिला सुस्थितीत नंतर खड्डे पडून पडून नंतर अगदी कच्चा रस्ता बनून जातो. आणि त्यावर चालणारी लोक एका रस्त्याने अनेक गाव गाठू शकतो आपण. गाव तिथेच असतात रस्ता फक्त त्या गावातून किंवा गावाजवळून जाणारा असतो आणि त्यावरून चालणारे अगणित लोक. जे आपल्या मर्जीने आपल्याला हव तिथ त्या गावात जात राहतात. पण रस्ता हा तिथच राहतो. जिथ तो असतो. तो रस्ता पहिला सुस्थितीत नंतर खड्डे पडून पडून नंतर अगदी कच्चा रस्ता बनून जातो. आणि त्यावर चालणारी लोक ती मात्र तशीच राहतात. त्यांच्यात आणि त्यांच्या प्रवासात काहीही बदल होत नाही. हा फरक आहे. आपण त्यातले लोक व्हाव. रस्ता नाही. पण रस्त्याच्या सफाईपणाला भुलणारे लोक कायम त्या रस्त्यावरून वावरताना प्रवास करताना शेवटी शहरातून अखेर गावातच पोचतात. जिथे गाडी हि नीट चालू शकत नाही. हुकमाचे एक्के पानात छान वाटतात पण हुकुमशाहीतले हे लोक फक्त जोकर वाटतात. स्वतःसाठी जगणारे फार मोठे होऊन गेले. आणि जगासाठी जगणारे ते फक्त त्यांना वाचून अभ्यास करत राहिले. मी काल काय होतो त्या पेक्षा मी आज काय वागेन आणि उद्या मी आजचा विचार करताना स्वतःला काय म्हणून बघेन हा विचार जो करेल त्याच भविष्य उत्तम. बाकी काल जे झाल ते रोजच काल झाल्यासारखं बोलत बसण��रे जगात काय कमी आहेत का \nमी माझा राजा म्हणवून कोण घेत का स्वतःला घर आणि नोकरी यात दोन्ही ठिकाणी स्वतःला गुलाम समजणारे लोक जेव्हा स्वतःला राजा समजतील तेव्हा त्याचं आयुष्याच राज्य त्यांच्या ताब्यात राहील. आणि अगदी उत्तमपणे अबाधित राहील. मी, माझ आणि मला याचा विचार कायम स्वतःने करावा. मी- मी काय आणि कोण आहे. हे फक्त मलाच माहित त्यामुळे त्याचा विचार जग करत किंवा असा विचार मला येतो त्यापेक्षा माझा विचार मीच केलेला बरा. माझ-मी जे काही चांगल काम करतो किंवा जे काही माझ्या बाबतीत चांगल घडत त्यात माझा हिस्सा काय आहे घर आणि नोकरी यात दोन्ही ठिकाणी स्वतःला गुलाम समजणारे लोक जेव्हा स्वतःला राजा समजतील तेव्हा त्याचं आयुष्याच राज्य त्यांच्या ताब्यात राहील. आणि अगदी उत्तमपणे अबाधित राहील. मी, माझ आणि मला याचा विचार कायम स्वतःने करावा. मी- मी काय आणि कोण आहे. हे फक्त मलाच माहित त्यामुळे त्याचा विचार जग करत किंवा असा विचार मला येतो त्यापेक्षा माझा विचार मीच केलेला बरा. माझ-मी जे काही चांगल काम करतो किंवा जे काही माझ्या बाबतीत चांगल घडत त्यात माझा हिस्सा काय आहे माझ त्यात स्थान काय आहे माझ त्यात स्थान काय आहे हे शोधन हि तितकच महत्तम आहे. आणि उरल मला- नेमक अजून काय करायचं आहे हे शोधन हि तितकच महत्तम आहे. आणि उरल मला- नेमक अजून काय करायचं आहे कोणत्या बदलांची मला गरज आहे कोणत्या बदलांची मला गरज आहे ना कि लोकांना. इथे विचार चालला आहे स्वतःचा त्यामुळे मला काय आणि कशाची गरज आहे या गोष्टींचा विचार केला तर मी, माझ पण मला उमगेल. जग फक्त नाव ठेवायला असत आणि आपण आपल्या नजरेत पडत राहतो अशा लोकांमुळे. पण, आपण आपल्याला जर का नावजल तर काय होईल ना कि लोकांना. इथे विचार चालला आहे स्वतःचा त्यामुळे मला काय आणि कशाची गरज आहे या गोष्टींचा विचार केला तर मी, माझ पण मला उमगेल. जग फक्त नाव ठेवायला असत आणि आपण आपल्या नजरेत पडत राहतो अशा लोकांमुळे. पण, आपण आपल्याला जर का नावजल तर काय होईल लोक काय अस हि बोलतात आणि तस हि. पण एक सांगू, लोक निदान बोलतात तरी आपल्या बद्दल, वाईट का होईना पण आपण आपल्याबद्दल साध एक हि वाक्य दिवसातून एकदा बोलत नाही. हि खंत. आणि मग अशा आपल्या वागण्यामुळे जगलेला अख्खा दिवस आपण जगतो खरा पण तो आपल्यासाठी नाही. आणि मग म्हणून आपण आयुष्य जगत नाही तर संपवत असतो अस माझ प्रामाणिक मत आहे.\nलेखक अजिंक्य अरुण भोसले\nअपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, टि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.\nअजिंक्य भोसले लेख वाचण्यासाठी:\nजिव्हार : प्रेम आणि शेवट | अजिंक्य भोसले\nभाबड प्रेम: मधुरा आणि चंद्रविलास याचं\nशिक्षणातून आलेला छकीचा स्वाभिमान | अजिंक्य भोसले\n मुंबईतील इडलीवाला चटणी बनवण्यासाठी संडासचे पाणी वापरताना सापडला | VIDEO\nNext articleरातोरात प्रसिद्ध झालेल्या खेळणी विक्रेत्यांला अटक\nजितेंद्र आव्हाड यांच्याकडून बदनामी करणाऱ्या व्यक्तीला मारहाण, आव्हाड यांचे स्पष्टीकरण\nपुणे शहरात संचारबंदी चे नवीन आदेश, शहरातील या भागात संचारास मनाई\nWHO च्या लॉकडाउन वाढणार या व्हायरल मॅसेज मागील सत्यता\nमराठी कविता: मराठी पोरांनी मार्क झुकेरबर्ग ला सुद्धा धुतले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%89%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%A3/", "date_download": "2020-04-07T15:52:02Z", "digest": "sha1:B3OMRGSBKSV234C6YVP4NHYEIYKKAUFZ", "length": 9310, "nlines": 134, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी मोदी सरकारकडे धोरणे नाहीत; चोपड्यात शरद पवारांचे आरोप ! | Janshakti Newspaper", "raw_content": "\nकोरोना संशयित म्हणून 15 नवीन रुग्ण दाखल\nनवापूर शहरातील लोकांना गृहोपयोगी साहित्याचे वाटप\nप्रेरणादायी : बहीण भाऊंनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दिला १४ हजाराचा मदतनिधी\nमाजी आ. साहेबराव पाटलांकडून ६५ कुटूंब दत्तक\nशासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील २५ कर्मचार्यांना शो-कॉज\nनगरसेवक धिरज सोनवणे यांच्याकडून गरजूंना किराणा वाटप\nअटी न ठेवता सर्वांनाच सरसकट स्वस्त धान्य द्या\nरावेर लोकसभा मतदारसंघात खासदारांच्या स्वखर्चाने गरजूंना जेवण\nएरंडोल नगरपालिकेतर्फे सॅनिटायझर्सची फवारणी\nकोरोना संशयित म्हणून 15 नवीन रुग्ण दाखल\nनवापूर शहरातील लोकांना गृहोपयोगी साहित्याचे वाटप\nप्रेरणादायी : बहीण भाऊंनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दिला १४ हजाराचा मदतनिधी\nमाजी आ. साहेबराव पाटलांकडून ६५ कुटूंब दत्तक\nशासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील २५ कर्मचार्यांना शो-कॉज\nनगरसेवक धिरज सोनवणे यांच्याकडून गरजूंना किराणा वाटप\nअटी न ठेवता सर्वांनाच सरसकट स्वस्त धान्य द्या\nरावेर लोकसभा मतदारसंघात खासदारांच्या स्वखर्चाने गरजूंना जेवण\nएरंडोल नगर���ालिकेतर्फे सॅनिटायझर्सची फवारणी\nअर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी मोदी सरकारकडे धोरणे नाहीत; चोपड्यात शरद पवारांचे आरोप \nin खान्देश, जळगाव, ठळक बातम्या\nचोपड्यात तापी शेतकरी सूतगिरणीचे उद्घाटन\nचोपडा : शेतकरी,कामगार व युवकांचा विकास करण्यासाठी राष्ट्रवादी, कॅाग्रेस व शिवसेना हे पक्ष एकत्रीत आले आहेत. शेतकऱ्यांना त्यांच्या घामाचे मोल मिळावे अशी अपेक्षा आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्त्या देखील थांबतील. देशाचे शेती, व्यापार व उद्योगावर चिंताजनक चित्र आहे. देशाची अर्थव्यवस्था मंदीच्या सावटाखाली आहे. मात्र अर्थव्यवस्था सुधारण्याच्या दृष्टीने मोदी सरकारची धोरणे पुरेशी नाहीत. ग्रामीण भागात वीज, पाणी, दळणवळण व्यवस्थेचा अभाव असल्यामुळे आर्थिक विकास रखडला असल्याचे आरोप माजी केंद्रीय कृषी मंत्री खासदार शरद पवार यांनी येथे केले. वेले ता.चोपडा शिवारातील तापी शेतकरी सहकारी सुतगिरणीच्या उद्घाटन प्रसंगी खासदार पवार बोलत होते.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कामगार मंत्री ना.दिलीप वळसे पाटील होते.\nचोसाका भाडेतत्वावर देणे मला पटणारे\nयावेळी खा.शरद पवार म्हणाले की,आर्थिक अडचणींमुळे व ऊसाच्या कमतरतेमुळे चोपडा शेतकरी साखर कारखाना बंद पडला आहे.त्याला सुरू करण्यासाठी कारखाना भाडेतत्वावर देण्याची मागणी सगळ्यांनी माझ्याकडे केली.परंतु भाडे तत्व हे मला न पटणारे आहे.त्यापेक्षा कारखाना सुरू करण्याच्या दृष्टीने सगळ्यांनी एकत्र बसून यथायोग्य निर्णय घेण्याचे आवाहन केले.कारखाना भाडेतत्वावर देणे म्हणजे शेतकरी व सभासदांना आपल्या हितावह नसल्याचे त्यांनी सांगितले.\nमुख्यमंत्री जिल्ह्यात मात्र शासकीय कर्मचारी कार्यालयातून गायब \nभाजपला दिल्लीत वादग्रस्त वक्तव्य भोवले; भाजप अध्यक्षांनी बजावले समन्स \nकोरोना संशयित म्हणून 15 नवीन रुग्ण दाखल\nनवापूर शहरातील लोकांना गृहोपयोगी साहित्याचे वाटप\nभाजपला दिल्लीत वादग्रस्त वक्तव्य भोवले; भाजप अध्यक्षांनी बजावले समन्स \nबचत गटांना कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून द्यावे; मुक्ताईनगरात शरद पवारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.fikarnot.online/Encyc/2019/9/16/Adulting-web-series-review-by-Niharika-.html", "date_download": "2020-04-07T17:10:06Z", "digest": "sha1:NXFACZWPPL3TG3KYE24MO3KWGATIXB7C", "length": 6789, "nlines": 16, "source_domain": "www.fikarnot.online", "title": " रे आणि निखत… भन्नाट जोडी.. - Fikarnot", "raw_content": "रे आणि निखत… भन्नाट जोडी..\nही नावं ऐकल्यावर काही ओळखीचं वाटलं. Obviously वाटणारच कारण I am sure अडल्टिंगचे दोन्ही सीझन्स तुमचे बघून झाले असतील. ज्यांनी नसतील बघितले त्यांनी ते लगेचच बघा. मला जाम आवडलेली अमेझिंग अशी ही वेब सीरीज आहे. Bro you must watch it kind of.\nतर मला रे आणि निखत मधल्या सागळ्यात जास्त आवडलेल्या काही गोष्टी सांगतेच पण त्याआधी रे निखत कोण हे ज्यांना माहीती नाही, त्यांना ती माहिती ही देते. रे आणि निखत या दोन रूम मेट्स, नुकत्याच जॉब लागलेल्या Adulting च्या दुनियेत नुकत्याच पाऊल ठेवलेल्या दोन घट्ट मैत्रीणी. रे काहीशी Immature आणि निखत थोडी इमोशनल, थोडी प्रॅक्टिकल. पण एकूणच दोघींना बघून दोघीही आपल्याशा वाटणाऱ्या.\nतर अशा या रे आणि निखत सगळ्यांना आवडतात तर का\nरे चा इनोसंस : ‘अडल्टिंग’ या वेब सीरीज मधली रे खूपच इनोसंट तरीही रॉकिंग अशी आहे. दिसायला पण एव्हढुशी दिसणारी यशस्विनी दायमा म्हणजेच रे तिच्या डॉयलॉग्समुळे जास्त लक्षात राहते. महिना अखेर असताना निखतचा वाढदिवस साजरा करण्याचा तिचा प्रयत्न, सीझन टू मध्ये निखत आता आपल्याला सोडून दुसरीकडे जाणार हे माहिती झाल्यावर तिची रिएक्शन, तिचे रॅप्स, हे सगळंच खूप ‘क्यूट’ असं वाटतं.\nनिखतची डायलॉग डिलिव्हरी : निखतची म्हणजेच आयशा अहमद हिची डायलॉग डिलिव्हरी खूपच भारी आहे. एकतर ती दिसायला गोड, त्यातून तिचा अभिनय आणि तिची डायलॉग डिलिव्हरी खूपच भारी अशी आहे. रे आणि निखतची जोडी आजच्या यंगस्टर्सना नक्कीच रिप्रेझेंट करते. तिच्या सर्व संवादातून हे सर्व नक्की दिसून येतं.\nकूल लाईफस्टाइल पण जबाबदारीची असते : दोघीच मुली इंडीपेंडेंट राहतायेत, कमवतायेत, फिरतायेत, पार्टी करतायेत, मात्र ही कूल लाईफस्टाइल पण जबाबदारीची असते, हे पण यातून दिसलं आहे. म्हणजे सीझन टूच्या एका एपिसोडमध्ये रे ला एरिअर्स मिळतात, आणि ती तिचे पैसे खर्च करुन टाकते, मात्र त्यानंतर निखत तिची क्लास घेते चांगलीच. एकूणच अडल्टिंगचे खरे प्रॉब्लेम्स आणि त्यावरचे खरे सॉल्युशन्स या वेब सीरीझमध्ये दाखवण्यात आले आहेत.\nडायरेक्शन उत्तम : या वेब सीरीझचं दिग्दर्शन उत्तम आहे, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे यूथला काय हवंय हा विचार करुन हे दिग्दर्शन करण्यात आलं आहे. दिग्दर्शिका जेसिका सदाना हिने खूप विचार करुन उगीचच कूल वाटावं असं काही न करता, छान सोप्पी अशी ही वेब सीरीज आहे. दुसऱ्या सीझनमध्ये अंकिता शर्मा हिने देखील छान दिग्दर्शन केले आहे.\nरे निखत तुमच्या आमच्या आहेत, त्या खूप आपल्या वाटतात कारण त्यांच्या परिस्थितीला आपण रिलेट करु शकतो. त्यांचं ऑफिस, त्यांचे मित्र, त्यांचे शेजारी, त्यांच्या सोबत घडणाऱ्या घटना या सगळ्या आपल्या वाटतात.\nजे कुणी असे फ्लॅटमध्ये रूममेट्स सोबत राहत असतील, इंडिपेंडंट होण्याच्या प्रयत्नात असतील, रेंट देणे, बाहेर फिरायला जाणे, ओनर ला डील करणे अशा अनेक डगरींवर जे हात ठेवत या अडल्टिंगला समझण्याचा प्रयत्न करतायेत, त्यांना ही वेब सीरीझ नक्कीच फील होईल.\nकास्ट : रे : यशस्विनी दायमा\nनिखत : आयेशा अहमद\nरिव्ह्यू स्टार्स : 4/5\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.pandharpurlive.com/2020/03/Corona-Virus-Updates-Solapur-Big-News.html", "date_download": "2020-04-07T17:49:48Z", "digest": "sha1:3ABSNCLMDMGYMX4NBFEC42LFH3IHG3DB", "length": 13162, "nlines": 88, "source_domain": "www.pandharpurlive.com", "title": "महत्त्वाची बातमी- अत्यावश्यक सेवा सोडून सोलापूर जिल्ह्यातील सर्व दुकाने बंद... जिल्हाधिका-यांचे आदेश! - Pandharpur Live", "raw_content": "\nपंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल\nमहत्त्वाची बातमी- अत्यावश्यक सेवा सोडून सोलापूर जिल्ह्यातील सर्व दुकाने बंद... जिल्हाधिका-यांचे आदेश\nपंढरपूर लाईव्ह- आज दिनांक 20 मार्च 2020 रोजी सायंकाळी 6 वाजलेपासुन दिनांक 31 मार्च 2020 च्या रात्री 12 वाजेपर्यंत सोलापूर जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवा वगळुन सर्वच दुकाने, मॉल्स बंद चे आदेश सोलापूर चे जिल्हाध्यक्ष मिलींद शंभरकर यांनी दिले आहेत.\nकोरोना विषाणुचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासन प्रशासनाकडून प्रभावी प्रयत्न केले जात आहेत. या उपाययोजनांचाच एक भाग म्हणून सोलापूर जिल्ह्यात हा बंदीचा आदेश जिल्हाधिकारी यांनी दिला आहे.\nवरील कालावधीत जिल्ह्यातील सर्व मॉल्स, आठवडे बाजार, जनावरांचे बाजार, सोने चांदीचे दुकाने, कापड दुकाने, अॅटोमोबाईल, भांड्याची दुकाने, इलेक्ट्रीक- इलेक्ट्रॉनिक दुकाने, प्लायवुड, टिंबर ही दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.\nनागरिकांच्या होणा-या गर्दीमुळे कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव होण्याचा संभाव्य धोका लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून हा आदेश देण्यात आला आहे. जीवनावश्यक सेवा किराणा दुकाने, औषधे, फळे, भाजीपाला ही दुकाने वगळता इतर दुकाने वरील कालावधीत बंद ठेवणे अनिवार्य आहे. या आदेशाचा भंग करणारांवर कायदेशीर कारवाई होणार आहे.\nश्री. भगवान गणपतराव वानखेडे (मुख्य संपादक)(सोशल मिडीया महामित्र, महाराष्ट्र शासन)(सोलापूर जिल्हाध्यक्ष- पत्रकार संरक्षण समिती) मोबाईल- 8149624977 Whatsup- 8308838111 .\nसंतापजनक... पोटच्या मुलींवरच प्राचार्य असलेल्या बापाने केला बलात्कार\nपंढरपूर लाईव्ह ऑनलाईन- बापलेकींच्या नात्याला काळीमा फासणारी संतापजनक घटना बीड जिल्ह्यात घडल्याचे समोर आले आहे. प्राचार्य असलेल्या बापा...\nधारदार शस्त्राने वार करत भावानेच केला भावाच्या हत्येचा प्रयत्न... पंढरपूर तालुक्यातील खळबळजनक घटना\nपंढरपूर लाईव्ह- पंढरपूर तालुक्यातील विटे येथे भावानेच भावाच्या पोटावर धाारदार शस्त्राने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजन...\nपुणे विभागात आज सायंकाळपर्यंत ८५ पॉझिटिव्ह रूग्ण... स्थलांतरित मजुरांसाठी प्रशासनातर्फे ९७ तर साखर कारखान्यामार्फत ५४२ कॅम्प सुरू -विभागीय आयुक्त डॉ.दिपक म्हैसकर\nपंढरपूर Live - 1) पुणे विभागामध्ये पुणे शहरामध्ये कोरोना सांसर्गिक रुग्णसंख्येमध्ये आज दि. 02/04/2020 ( दुपारी 2.00 वाजेपर्यत सद्यस्थिती...\nसंचारबंदीचे उल्लंघन करणार्यांवर पंढरपूर तालुका पोलिसांनी उगारला दंडुका... कासेगावात पकडला 31 हजारांचा गुटखा व तंबाखुजन्य पदार्थ...\nतालुक्यातील अनेकांवर विविध गुन्हे दाखल पंढरपूर लाईव्ह- राज्यात संचारबंदी लागू असतानाही या संचारबंदीचे उल्लंघन करणार्या अनेकांवर पं...\nआता शाळांनाही करा पाच दिवसांचा आठवडा- सुप्रिया सुळे\nपंढरपूर लाईव्ह ऑनलाईन- राज्यातील शासकीय कार्यालयासाठी पाच दिवसांचा आठवडा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याप्रमाणे शाळांनाही पाच दि...\nमुलांना जीवे मारण्याची धमकी देत विवाहीत महिलेवर वारंवार बलात्कार... पंढरपूर तालुक्यातील निंदणीय घटना\nपंढरपूर लाईव्ह वृत्त- पंढरपूर तालुक्यातील शिरढोण येथील एका पारधी समाजातील महिलेचा पती जेलमध्ये असताना सदर महिलेस, \"तुझ्या मुलांना ...\nखळबळजनक-पंढरपूर तालुक्यातील चळे येथे वीज महावितरणच्या कर्मचा-याला कोयत्याने मारहाण\nPandharpur Live : पंढरपूर तालुक्यातील चळे येथे आकडे टाकुन होणारी वीज चोरी थांबणा-या वीज महावितरणच्या कर्मचा-याला कोयता, काठी व दगडाने ...\nगुरसाळे बंधा-यावर सेल्फी काढताना २ मुलं नदीपात्रात पडली... वाहुन गेलेल्या दोघांचा शोध सुरू\nपंढरपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील भीमा नदीवरील गुरसाळे बंधारा वरून दोन मुले सेल्फी काढण्याच्या नादात चंद्रभागा नदीमध्ये पडून वाहून ...\nपंढरपूर Live- पंढरपूर मंगळवेढा मतदार संघ निकाल अपडेट्स\nपंढरपूर लाईव्ह- पंढरपूर मंगळवेढा विधानसभा निवडणूक मतमोजणी निकाल- तिसऱ्या फेरीअखेर भारतनाना भालके 3160 मतांनी आघाडीवर ४ थी फेरी सुरु ...\nआता शाळांनाही करा पाच दिवसांचा आठवडा- सुप्रिया सुळे\nपंढरपूर लाईव्ह ऑनलाईन- राज्यातील शासकीय कार्यालयासाठी पाच दिवसांचा आठवडा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याप्रमाणे शाळांनाही पाच दि...\nमुलांना जीवे मारण्याची धमकी देत विवाहीत महिलेवर वारंवार बलात्कार... पंढरपूर तालुक्यातील निंदणीय घटना\nपंढरपूर लाईव्ह वृत्त- पंढरपूर तालुक्यातील शिरढोण येथील एका पारधी समाजातील महिलेचा पती जेलमध्ये असताना सदर महिलेस, \"तुझ्या मुलांना ...\nखळबळजनक-पंढरपूर तालुक्यातील चळे येथे वीज महावितरणच्या कर्मचा-याला कोयत्याने मारहाण\nPandharpur Live : पंढरपूर तालुक्यातील चळे येथे आकडे टाकुन होणारी वीज चोरी थांबणा-या वीज महावितरणच्या कर्मचा-याला कोयता, काठी व दगडाने ...\nगुरसाळे बंधा-यावर सेल्फी काढताना २ मुलं नदीपात्रात पडली... वाहुन गेलेल्या दोघांचा शोध सुरू\nपंढरपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील भीमा नदीवरील गुरसाळे बंधारा वरून दोन मुले सेल्फी काढण्याच्या नादात चंद्रभागा नदीमध्ये पडून वाहून ...\nश्री. भगवान गणपतराव वानखेडे (मुख्य संपादक) (सोशल मिडीया महामित्र, महाराष्ट्र शासन) (सोलापूर जिल्हाध्यक्ष- पत्रकार संरक्षण समिती) मोबाईल- 8149624977 Whatsup- 8308838111 श्री.विजयकुमार गायकवाड (उपसंपादक) मोबाईल-7083980165 मुख्य कार्यालय- शिवयोगी मंगल कार्यालय, देशमुख पेट्रोल पंपामागे, लिंक रोड, श्रीक्षेत्र पंढरपूर, जि.सोलापूर (महाराष्ट्र) ४१३३०४ ई-मेल- livepandharpur@gmail.com Site maintain support By Umesh Tonpe Call 8007773888\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://yetaajaataa.blogspot.com/2007/04/", "date_download": "2020-04-07T17:14:18Z", "digest": "sha1:F4FDWQ7FE3SXFF3U7YAHAK3Y3ENW4TGK", "length": 43881, "nlines": 752, "source_domain": "yetaajaataa.blogspot.com", "title": "येता जाता: April 2007", "raw_content": "\n'तुष्की नागपुरी' च्या येताजाता ब्लाग वर आपले स्वागत आहे. या सर्व कविता सोबत दिलेल्या छायाचित्राच्या अनुषंगाने सुचलेल्या कविता आहेत. छायाचित्र डोळ्यासमोर आले त्या वेळेला काहीच न ठरवता जे लिहिल्या गेले त्या या कविता आहेत. सर्व छायाचित्र उपलब्ध करून देणाऱ्यांचा तुष्की नागपुरी मनःपूर्वक आभारी आहे.\nगुरुवार, २६ एप्रिल, २००७\nबाबा तू आहे ना\nबाबा तू आहे ना\nबाबा तू आहे ना\nद बेस्ट माझा बाबा\nकारण माझा द बेस्ट\nबाबा तू आहे ना\nप्रेषक: Tushar Joshi वेळ ९:३४ म.उ. ३ टिप्पण्या:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nबुधवार, २५ एप्रिल, २००७\nतुझा मोहक चेहरा पाहून\nतुझा मोहक चेहरा पाहून\nतुझा मोहक चेहरा पाहून\nकी वाटत नाही कामाचा ताप\nतुझा मोहक चेहरा पाहून\nप्रेषक: Tushar Joshi वेळ ९:४४ म.उ. 1 टिप्पणी:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nपाय आणिच दाबल्या जातो\nआपण घरीच ठेवून आलोय\nआणि कसे तरी तगलोय\nयाचा रोज घरी जातांना\nमला असाच प्रत्यय येतो\nप्रेषक: Tushar Joshi वेळ १०:१५ म.पू. 1 टिप्पणी:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nमंगळवार, २४ एप्रिल, २००७\nपंख उघडून उडू लाग\nप्रेषक: Tushar Joshi वेळ ९:४४ म.उ. कोणत्याही टिप्पण्या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nडोळ्यात थेट माझ्या स्वप्न कोरलेले\nध्येय प्राप्ती साठी चित्त भारलेले\nमाझ्या समोर माझे ध्येय फक्त आता\nअन्य सर्व काही केव्हाच सोडलेले\nयशाकडेच माझा नेम साधलेला\nनेत्र बाण माझे तिक्ष्ण रोखलेले\nप्रेषक: Tushar Joshi वेळ ६:३७ म.उ. कोणत्याही टिप्पण्या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nसोमवार, २३ एप्रिल, २००७\nतू चित्र मुग्ध ऐकतेस\nतू चित्र मुग्ध ऐकतेस\nतू चित्र मुग्ध ऐकतेस\nजवळ पास कुणी नसतांना\nतू चित्र मुग्ध ऐकतेस\nकधी जरी असले निरर्थक\nतू चित्र मुग्ध ऐकतेस\nतुला नेमकं ठाऊक आहे\nप्रेषक: Tushar Joshi वेळ ९:५५ म.उ. 1 टिप्पणी:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nआधीच का नाही दिला\nपैकी च्या पैकी गुण\nआधीच का नाही दिला\nप्रेषक: Tushar Joshi वेळ ९:२५ म.उ. 1 टिप्पणी:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nआणि मला हे जगणे\nप्रेषक: Tushar Joshi वेळ ७:१८ म.उ. कोणत्याही टिप्पण्या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nरविवार, २२ एप्रिल, २००७\nरोज रोज भांडणे आज आठवू\nरात्र रात्र जागणे आज आठवू\nदेत घेत खायचा शाळेचा डबा\nशाळेचे चांदणे आज आठवू\nदादला तुला कसा मला कसा हवा\nस्वप्नांचे पाहणे आज आठवू\nफिरून आज घालूया हात साखळी\nतळव्यांवर नाचणे आज आठवू\nप्रेषक: Tushar Joshi वेळ ९:०७ म.पू. २ टिप्पण्या:\nTwitter वर शे���र कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनाद तुझ्या तारांचे करती\nजगणे सुंदर आहे प्रत्यय\nप्रेषक: Tushar Joshi वेळ ८:२२ म.पू. कोणत्याही टिप्पण्या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nशनिवार, २१ एप्रिल, २००७\nआज रोहन ने मला\nप्रेषक: Tushar Joshi वेळ ९:३१ म.पू. 1 टिप्पणी:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nहृषिकेश, मित्रा मोबाईल छायाचित्रकारीता अशी शाखाच काढायला हवी आता तुझ्या मोबाईल छायाचित्रांकडे पाहून. एक रसिक म्हणून मी जेव्हा या छायाचित्राकडे बघतो तेव्हा माझ्या मनात जे भाव येतात ते इथे मांडतो आहे. कदाचित ते मुळात असणाऱ्या मूड सारखे नसतीलही, पण मला हे छायाचित्र जसे भेटले तसेच मी मांडणे महत्वाचे, ही घे एका रसिकाची शब्दचित्र भेट\nमग हळूच वर बघत ..\n चल दुसरे काही बोलू.\n चल दुसरे काही बोलू.\nप्रेषक: Tushar Joshi वेळ १२:०८ म.पू. २ टिप्पण्या:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nशुक्रवार, २० एप्रिल, २००७\nहृषिकेश, खूपच झकास टिपली आहेस रे खुन्नस. मी माझा एक अर्थ ठेवतो त्या क्षणावर. हे वाचून पुन्हा बघ ते छायाचित्र. कसे वाटले\nरे आयुष्या किती कष्ट देशील मला रे\nबघ तू निश्चय मी ही पुरून उरेन तुला रे\nटाक टाक अडचणी टाक तू हव्या तश्या\nमी समजेन त्या सगळ्यांना पायऱ्या जश्या\nत्याच पायऱ्यांनी चढेन पुढचा मजला रे\nबघ तू निश्चय मी ही पुरून उरेन तुला रे\nआता पुन्हा तुझ्याशी खुन्नस आहे माझी\nमी झटकली कमकुवत विचारांची ओझी\nआता सगळा माझ्यासाठी मार्ग खुला रे\nबघ तू निश्चय मी ही पुरून उरेन तुला रे\nप्रेषक: Tushar Joshi वेळ ८:५६ म.पू. ३ टिप्पण्या:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nगुरुवार, १९ एप्रिल, २००७\nकिती टक लावून बघशील\nहृषिकेश, मित्रा तुला पाहून खूप romantic mood झाला रे बाबा. मग मला काही शब्द लिहावेच लागले. तू पण वाच आणि आवडले तर कळव.\nकिती टक लावून बघशील\nमला लाज वाटते ना\nकशी दिसतेय तुझे डोळेच\nकिती टक लावून बघशील\nजा बाई मीच जाते\nप्रेषक: Tushar Joshi वेळ ९:५७ म.पू. ३ टिप्पण्या:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nबुधवार, १८ एप्रिल, २००७\nही पदचिन्हे पाहून कितीतरी विचार मनात येतात. त्यातले हे तीन विचार त्यात प्रखर आहेत. छायाचित्रकाराने आपले नाव wings-of-phoenix त्या छायाचित्रकाराचे अभिनंदन.\nही पदचिन्हे शिकवतात मज काही\nया जगतामध्ये मीच एकटा नाही\nइथे कुणी आले अन चालत गेले\nहा विचार निव्वळ आहे आशादायी\nएक सही तर मीही ठेऊन जाईन\nघेऊन माझ्या पदचिन्हांची शाई\nप्रेषक: Tushar Joshi वेळ ९:३७ म.पू. २ टिप्पण्या:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nमयुरेष ने जो क्षण इथे टिपलाय त्याला माझा सलाम. पाहतांना माझे क्षण संगितमय झाले. त्याच्या छायाचित्राला माझा हा शब्दचित्र सलाम...\nआलाप असा की नव चैतन्य जागे\nतृप्त मनाने गान समाधी लागे\nएकेक सूर उजळतो आयुष्याला\nआनंद सुरांच्या धावे मागे मागे\nमज कुणी नको साथ कराया आता\nमाझे जगणे तर फक्त सुरांनी भागे\nआयुष्याचा रत्न जडित हा शेला\nविणतो मी घेऊन सुरांचे धागे\nप्रेषक: Tushar Joshi वेळ ९:०३ म.पू. कोणत्याही टिप्पण्या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nसोनल ने टिपले, निखळ सौदर्य. बघता बघता लगेच म्हणावेसे वाटते की तुझ्या हासऱ्या चेहऱ्या मध्ये शुभ्र गोडवा इतका होता, दुःखही माझे विसरून गेलो, तुझ्या कडे मी बघता बघता. सोनल तुझ्या या छायाचित्रासाठी तुला एक चंद्र, आणि एक स्वप्नांचे गाव बक्षिस दिले गं.\nहे सागर गहिरे डोळे, हसणे मंद\nही कुंतल नक्षी करतो वारा धुंद\nमी बघता बघता उरलो नाही माझा\nलागला मला तुजला बघण्याचा छंद\nहे सागर गहिरे डोळे, हसणे मंद\nही कुंतल नक्षी करतो वारा धुंद\nअत्तरे निकामी सगळ्या या शब्दांची\nतू बघण्याने ही पसरवतेस सुगंध\nमी बघता बघता उरलो नाही माझा\nलागला मला तुजला बघण्याचा छंद\nप्रेषक: Tushar Joshi वेळ १:२० म.पू. ३ टिप्पण्या:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nअदिती, अगं काय वेचते आहेस कोण जाणे. मी मात्र शब्दवेणी विणली ग बाई. बघ आवडले का\nमी वेचीत चालले दिसेल त्या स्वप्नाला\nमी छेडीत चालले सुरात आयुष्याला\nमी सांगितले नाही जीवहा जडला माझा\nतो सरळ सगळे सांगून मोकळा झाला\nमी छेडीत चालले सुरात आयुष्याला\nमी वेचीत चालले दिसेल त्या स्वप्नाला\nमी छेडीत चालले सुरात आयुष्याला\nमी टोपली भरून आनंद घेऊन आले\nघे पांघर मला, चल विसर तुझ्या दुःखाला\nमी छेडीत चालले सुरात आयुष्याला\nमी वेचीत चालले दिसेल त्या स्वप्नाला\nमी छेडीत चालले सुरात आयुष्याला\nप्रेषक: Tushar Joshi वेळ १२:४० म.पू. २ टिप्पण्या:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nमंगळवार, १७ एप्रिल, २००७\n(छायाचित्र सौजन्य: प्रसाद दुधगावकर)\nप्रसाद चे तल्लीनतेने तारा छेडण्याचे छायाचित्र आज पाहिले. त्याचा राजबिंडा चेहरा आणि तल्लीनता याने या छायाचित��राला वेगळीच चमक आली आहे. प्रसाद तुझ्या तल्लीनतेसाठी माझे हे शब्द चित्र..\nमी वाजवतो मन गाणे या तारांवर\nसुख दुःख येणे जाणे या तारांवर\nऐक जरा रे मित्रा बस बाजूला\nआयुष्याचे उखाणे या तारांवर\nसुख दुःख येणे जाणे या तारांवर\nघे अशी तान तू मिसळ जीव सुरात\nसोडून पुन्हा गाऱ्हाणे या तारांवर\nसुख दुःख येणे जाणे या तारांवर\nसंगीत भीनले इतके, झोकून देतो\nआयुष्याचे चार आणे या तारांवर\nसुख दुःख येणे जाणे या तारांवर\nतुषार आता नाद फुलांचे झेला\nआनंदाचे तराणे या तारांवर\nसुख दुःख येणे जाणे या तारांवर\nप्रेषक: Tushar Joshi वेळ ११:४४ म.उ. 1 टिप्पणी:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nकिती स्वप्नाळू हे डोळे यांना पडणारी स्वप्नेच भाग्यवान म्हणायची, हो ना\nतू जवळ करावे म्हणून\nप्रेषक: Tushar Joshi वेळ ९:४५ म.पू. २ टिप्पण्या:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nआता या मुलींना काय म्हणावे निखळ हास्याचे किती कण यांनी हवेत सोडावे निखळ हास्याचे किती कण यांनी हवेत सोडावे मुलींनो हे घ्या तुमच्या हसण्यावर माझी दाद.\nती सकाळी सकाळी येते\nहवेत प्रसन्न हास्याचे किटाणू\nदिवस भर मी पछाडलेला\nतिचे स्मीत आठवत आठवत\nतो ती परत येते\nहवेत प्रसन्न हास्याचे किटाणू\nप्रेषक: Tushar Joshi वेळ ८:५८ म.पू. 1 टिप्पणी:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nसोमवार, १६ एप्रिल, २००७\nसोनल ने काढलेली छायाचित्रे आधी मला फक्त आवडायची, पण आता मला त्यांनी झपाटल्यासारखे झालेय. हे छायाचित्र खूप निरागस आहे, आणि बघणाऱ्याच्या ही ओठांवर अवचित हास्य आणणारे आहे. बहोत खूब, सोनल. माझी ही एक भेट या छायाचित्राला...\nजशी कच्ची पेरूची फोड\nकुणी किती निखळ हसावं\nआणि किती निरागस दिसावं\nज्याला कुठेच नाही तोड\nप्रेषक: Tushar Joshi वेळ ११:१९ म.उ. 1 टिप्पणी:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nप्रेषक: Tushar Joshi वेळ १०:५६ म.उ. 1 टिप्पणी:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nसोनल चे हे छायाचित्र खूप झकास आहे. मन लावून फोनवर बोलणाऱ्या मुलीचे छायाचित्र म्हणूयात का याला\nतुझीच किमया तुझीच ओढ\nप्रेषक: Tushar Joshi वेळ १०:२२ म.उ. कोणत्याही टिप्पण्या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nहृषिकेश च्या छायाचित्र संचावर आज हे छायाचित्र सापडले. चेहरा उजळला आहे की प्रकाश असे वाटावे इतके जिवंत चित्र आहे. हृषिकेश ही घे माझी शब्ददाद.\nप्रेषक: Tushar Joshi वेळ ७:३६ म.उ. 1 टिप्पणी:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nकिती बोलका हा चेहरा\n(छायाचित्र सौजन्य: सोनल करंजीकर)\nसोनल च्या छायाचित्र संचात तिचेच हे छायाचित्र आज पाहिले. वा काय चित्र आहे आणि किती बोलके आहे अशी अवचित दाद आली मनातून.\nसोनल हे तुझ्या या फोटोसाठी. तुझा हा फोटो बऱ्याच लोकांच्या हृदयात chemical reaction केल्याशिवाय राहणार नाही. माझ्या सारख्या शब्द चित्रकाराची दाद या शब्दात घे:\nप्रेषक: Tushar Joshi वेळ १:३६ म.उ. ५ टिप्पण्या:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nबुधवार, ४ एप्रिल, २००७\nहिन्दी मध्ये चिठ्ठा चर्चा नावाने लिलिल्या जाणा-या जालपात्राचा मी सदस्य आहे. हिन्दीत जे मजेदार लिखाण वाचायला मिळते तेच मराठीतही मुबलक प्रमाणात आहे आणि त्याची पण चर्चा, आलेख आपण सुरू करावा हे बरेच दिवसांपासून मनात होते.\nआज जालपत्र चर्चा च्या माध्यामातून तो योग आला. आता या यात्रेत आणिक लेखकांना घेउन ही चर्चा खुसखुशीत करायचा प्रयत्न करणार.\nप्रेषक: Tushar Joshi वेळ ११:१३ म.उ. कोणत्याही टिप्पण्या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nखुणा: चर्चा, जालपत्र, मराठी\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nपाहिले होते तुला मी\nतुझे नाव मनात येताच\nअनुवाद - मराठी कविता का हिंदी अनुवाद\nशब्द चित्र - हिंदी कविताएँ\nदीप्ती सूर्वे जाधव (2)\nसावळ्या मुलीची गाणी (3)\nबाबा तू आहे ना\nतू चित्र मुग्ध ऐकतेस\nकिती टक लावून बघशील\nकिती बोलका हा चेहरा\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nसाधेसुधे थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://yetaajaataa.blogspot.com/2011/07/blog-post_29.html", "date_download": "2020-04-07T17:13:02Z", "digest": "sha1:T6LGQP6WGUN4UFMRDN6TL3DKWLDU5NQ4", "length": 12205, "nlines": 291, "source_domain": "yetaajaataa.blogspot.com", "title": "येता जाता: वेंधळा साजण", "raw_content": "\n'तुष्की नागपुरी' च्या येताजाता ब्लाग वर आपले स्वागत आहे. या सर्व कविता सोबत दिलेल्या छायाचित्राच्या अनुषंगाने सुचलेल्या कविता आहेत. छायाचित्र डोळ्यासमोर आले त्या वेळेला काहीच न ठरवता जे लिहिल्या गेले त्या या कविता आहेत. सर्व छायाचित्र उपलब्ध करून देणाऱ्यांचा तुष्की नागपुरी मनःपूर्वक आभारी आहे.\nशुक्रवार, २९ जुलै, २०११\n(छायाचित्र सौजन्य: रिद्धिमा कोटेचा)\nकधी कधी अशी भीती वाटते की आपण सौंदर्याला शब्दात बांधून आपल्याच शब्दांच्या मर्या��ेत त्याला बांधू तर पहात नाही सौंदर्य सागरासमान आणि आपले शब्द फक्त थेंब रूप आहेत. यावेळेस सौंदर्याला बांधून घालायची ईच्छाच होत नाहीये, तर एका खुळ्या वेंधळ्याची कल्पना शक्ती प्रक्षेपित करूनच हौस भागवतोय.\nआणि जागी ठार झालो\nआता वेडा पार झालो\nप्रेषक: Tushar Joshi वेळ ७:५६ म.पू.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nAjay Potey २९ जुलै, २०११ रोजी ११:५५ म.पू.\nवाह तुषार सर वाह,\nVishwesh २९ जुलै, २०११ रोजी ११:२६ म.उ.\nमनातल्या भावना जो शब्दात उतरवतो.. तो कवी असतो असं वाचलं होतं...\nपण दुसऱ्यांच्या मनातल्या भावना जो शब्दात उतरवतो.. तो महाकवी असतो याचा आज अनुभव आला... शतशः धन्यवाद..\ntechmythoughts ३० जुलै, २०११ रोजी २:३९ म.उ.\nही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.\nPrajwal Gonnade ९ जुलै, २०१२ रोजी १२:३८ म.उ.\nTushar Joshi ९ जुलै, २०१२ रोजी १२:४६ म.उ.\nधन्यवाद विश्वेश, अजय, सागर, प्रज्वल\numesh १ जून, २०१३ रोजी १२:१५ म.पू.\nTushar Joshi १ जून, २०१३ रोजी १:०७ म.पू.\nअभिप्रायाबद्दल धन्यवाद उमेश जी\nUnknown ५ जानेवारी, २०१६ रोजी ३:१० म.उ.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nपाहिले होते तुला मी\nतुझे नाव मनात येताच\nअनुवाद - मराठी कविता का हिंदी अनुवाद\nशब्द चित्र - हिंदी कविताएँ\nदीप्ती सूर्वे जाधव (2)\nसावळ्या मुलीची गाणी (3)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nसाधेसुधे थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/5597-percent-polling-in-7-constituencies-in-the-first-phase-of-the-state/", "date_download": "2020-04-07T15:33:07Z", "digest": "sha1:EC2D2WPUYHCEEU5XIYCGUFRUELNH4TYB", "length": 12074, "nlines": 83, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "राज्यात पहिल्या टप्प्यात 7 मतदारसंघात 55.97 टक्के मतदान", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nराज्यात पहिल्या टप्प्यात 7 मतदारसंघात 55.97 टक्के मतदान\nमुंबई: लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात आज रोजी झालेल्या मतदानात राज्यातील 7 मतदारसंघात सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत 55.97 टक्के मतदान झाले. सायंकाळी 6 नंतरही काही मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा असल्याने उशिरापर्यंत मतदान सुरु होते, अशी माहिती राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी आज येथे दिली. काही ठिकाणच्या अपवादात्मक घटना वगळता सर्व सात मतदारसंघांमध्ये शांततेत मतदान पार पडले, असेही त्यांनी यावेळी सांगितले.\nमंत्रालयात आज रात्री झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी सह मुख्य निवडणूक अधिकारी अनिल वळवी, उप मुख्य निवडणूक अधिकारी शिरीष मोहोड उपस्थित होते. पहिल्या टप्प्यातील सात लोकसभा मतदारसंघात सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत पुढीलप्रमाणे मतदान झाले. वर्धा 55.36 टक्के, रामटेक (अ.जा.) 51.72 टक्के, नागपूर 53.13 टक्के, भंडारा-गोंदिया 60.50 टक्के, गडचिरोली-चिमूर (अ.ज.) 61.33 टक्के, चंद्रपूर 55.97 टक्के आणि यवतमाळ-वाशिम 53.78 टक्के. कट्टर डावी विचारसरणीच्या कृत्यामुळे मतदान पथके पोहोचू न शकल्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील वटेली, गर्देवाडा, गर्देवाडा (पुसकोठी), गर्देवाडा (वांगेतुरी) या 4 मतदान केंद्रांवर मतदान होऊ शकले नाही. या मतदान केंद्रांवर नंतर मतदान घेण्यात येणार आहे.\nगडचिरोली जिल्ह्यातील फुलसरगोंदी येथे छोटा बॉम्ब टाकण्याचा प्रकार झाला. यात दोन जवान जखमी झाले. या जवानांना तातडीने हेलिकॉप्टरने गडचिरोली येथे आणून उपचारासाठी दाखल करण्यात आले. याशिवाय आणखी एका बेस कॅम्पजवळ फायरींगचा प्रकार झाला. अशा अपवादात्मक घटना वगळता सर्व सात मतदारसंघांमध्ये मतदान शांततेत पार पडले, असे श्री.शिंदे यांनी यावेळी सांगितले. पहिल्या टप्प्यात राज्यात 14 हजार 919 मतदान केंद्रे होती. त्यापैकी अत्यंत कमी म्हणजे 1.5 टक्क्यांपेक्षा कमी मतदान केंद्रावर मतदान यंत्रात किरकोळ तांत्रिक बिघाडीच्या घटना घडल्या. या मतदान केंद्रांमध्ये लगेच काही वेळात मतदान यंत्रे बदलून तातडीने मतदान सुरु करण्यात आले. त्यामुळे यंत्रातील बिघाडामुळे मतदान प्रक्रियेत कोठेही खंड पडला नाही, असेही श्री. शिंदे यांनी सांगितले.\nसर्व मतदारसंघांमध्ये मतदारांसाठी आवश्यक मुलभूत सुविधा पुरविण्यात आल्या. दिव्यांग मतदारांनाही मागणीनुसार व्हीलचेअर, रँप आदी सुविधा पुरविण्यात आल्या. याशिवाय 1 हजार 261 इतक्या मतदान केंद्रावरील कामकाजाचे लाईव्ह वेबकास्टींग करण्यात आले असल्याचीही माहिती श्री. शिंदे यांनी दिली. राज्यात विविध कारवायांमध्ये आतापर्यंत 104 कोटी 19 लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. यामध्ये सुमारे 35 कोटी रुपये रोकड, सुमारे 19 कोटी 12 लाख रुपये इतक्या किंमतीची दारु, सुमारे 5 कोटी 46 लाख रुपयांचे अंमली पदार्थ तर 44 कोटी 61 लाख रुपये किंमतीचे दागिने ताब्यात घेण्यात आले आहेत, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.\nपंतप्रधान क���सान योजना : ७ हजार ३८४ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा - केंद्र\nराज्यात वाढला उन्हाचा पारा; बहुतांश भागात तापमान ३६ अंशांच्या वर\nमंदीतही अमूल ने केले शेतकऱ्यांचे २०० कोटींचे पेमेंट\nराज्यात सर्वत्र मीठाचा पुरेसा पुरवठा\nराज्यात औषधे, अन्नधान्य आणि भाजीपाल्याच्या तुटवडा नाही\n ऑनलाईन सुरु करा भाजीपाला अन् फळे विक्रीचा व्यवसाय ; कमवा मोठा नफा\nअवर्षणग्रस्त खेड्यातील विद्यार्थ्यांना परीक्षा फी माफी/फी ची प्रतीपूर्ती या योजनेसाठी निधी वितरणास प्रशासकीय मान्यता देणेबाबत\nमागणी क्र. डी-5 मुख्यलेखाशिर्ष 2404 दूध अनुदानाकरीता सन 2019-2020 मधील सुधारित अंदाजामध्ये मंजूर निधी वितरणाबाबत\nनवीन राष्ट्रीय बायोगॅस व सेंद्रीय खत कार्यक्रमांतर्गत सन 2019-2020 साठीचे अनुदान वितरीत करण्याबाबत\nनिधी वितरण-शासन घोषित पीकनिहाय किमान आधारभुत किंमत ही विहित कालावधीतील कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आधारीत दरापेक्षा जास्त असल्यास त्यामधील फरकाची रक्कम बिजोत्पादक शेतकऱ्यांना देण्याबाबत\nकिमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत हंगाम 2019-20 मध्ये महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघास नाफेडच्या वतीने करण्यात येणाऱ्या तूर खरेदीचे चुकारे शेतकऱ्यांना अदा करण्यासाठी उभारावयाच्या रु. 200 कोटीच्या कर्जास शासन हमी देणेबाबत\nराज्यातील चार कृषि विद्यापीठांना सन 2019-20 या आर्थिक वर्षात सुधारीत अंदाजानुसार कार्यक्रमांतर्गत योजनांचे अनुदान वितरीत करण्याबाबत\nसन 2019-20 या आर्थिक वर्षाचे मंजूर सुधारीत अंदाज वितरीत व खर्च करण्याबाबत कृषि विभाग (कृषि, फलोत्पादन व विद्यापीठे) 2019-20\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/protest-at-wagholi-by-bjp/", "date_download": "2020-04-07T16:37:25Z", "digest": "sha1:3QWQ7WZFPWKRBR2LHC7DJS543K3G3XGA", "length": 14835, "nlines": 172, "source_domain": "policenama.com", "title": "भाजपच्या वतीने मंगळवारी वाघोलीत आंदोलन | protest at wagholi by bjp | policenama.com", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nCoronavirus : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत…\nCoronavirus Lockdown पुणे शहरातील ‘त्या’ परिसरातील मेडिकलची दुकाने,…\nCoronavirus : ‘काम करताना किंचाळण्याची गरज नसते, शांतपणे परिस्थिती कंट्रोल करता…\nभाजपच्या वतीने मंगळवारी वाघोलीत आंदोलन\nभाजपच्या वतीने मंगळवारी वाघोलीत आंदोलन\nवाघोली : पोलीसनामा ऑनलाइन (कल्याण साबळे पाटील) – राज्यातील महाविकास आघाडीच्या विरोधात राज्यभर आंदोलने करण्यात येणार आहे याच अनुशंगाने हवेली तालुका भाजपाच्या वतीने आज पत्रकार परिषदेत आयोजित करण्यात आली होती. यावेळी शिरूर हवेलीचे भाजपाचे माजी आमदार बाबुराव पाचार्णे, प्रदिप कंद, गणेश कुटे, संदीप भोंडवे, धर्मेंद्र खांडरे, सुनील कांचन, दादासाहेब सातव, अनिल सातव, समीर भाडळे, सुदर्शन चौधरी, श्याम गावडे, गणेश चौधरी, शिवाजी गोते आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी माजी आमदार बाबुराव पाचार्णे म्हणाले की, भाजपाचा विश्वासघात करून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर सता स्थापन केलेल्या शिवसेनेने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे. सरकार स्थापन करत असताना मुख्यमंत्री तसेच काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी स्वतः शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन अवकाळीग्रस्तांना २५ हजार रुपये हेक्टरी आणि फळबागांसाठी ५० हजार रुपये हेक्टरी मदत देण्याची घोषणा केली होती. महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांनी एकही आश्वासन पाळले नाही.\nएकीकडे शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम या सरकारने केले असताना दुसरीकडे कर्जमाफी योजना म्हणून फसव्या योजनेची घोषणा करून शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. आता या महाविकास आघाडी सरकारच्या काळात गेल्या महिनाभरात राज्यातील महिलांवर अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. हे सरकार सत्तेवर आल्यानंतर गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरलेला नाही. आमच्या काळातील सुरू असलेल्या योजना बंद करण्याचे काम हे सरकार करत असून यांच्या योजनेचा आणखी कोणताही थांगपत्ताच नाही यामुळे सर्व सामान्य माणूस यांना आत्ताच वैतागला आहे.\nहिंगणघाट येथील प्राध्यापिकेला जिवंत जाळण्याच्या घटनेने संपूर्ण देश हादरून गेला आहे. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा न करणे, शेतकऱ्यांना दिवसा लाईट न देणे, समाजहिताची कामे अडवणे, महिला व अल्पवयीन मुलींवर अत्याचार, बलात्कार, अॅसिड हल्ला, महिलांना जाळून टाकणे अशा घटना दिवसेन् दिवस वाढ होत असल्याने महिला व तरूण मुलींमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा अनेक घटनांना आळा घालण्यात अपयशी ठरलेल्या महाविकास आघाडी सरकारचा भाजपाच्या वतीने तीव्र निषेध करत आहे. महाविकास आघाडी सरकारचा निषेध करण्यासाठी भाजपाच्या वतीने धरणे आंदोलन पूर्व हवेली तालुक्या��ील वाघोली येथील केसनंद फाटा येथे मंगळवार दिनांक 25 फेब्रुवारी सकाळी 11 ते 3 यावेळेत करण्यात येणार आहे, असे पाचार्णे यांनी सांगितले .\nआपल्या घरातुन ‘या’ गोष्टी काढा बाहेर, संसारातील सर्व ‘वैभव’ असेल तुमच्याजवळ\nसिनेमात ‘निगेटिव्ह’ रोल निवडण्याबाबत काय म्हणतो रितेश देशमुख \nCoronavirus : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत…\nCoronavirus Lockdown पुणे शहरातील ‘त्या’ परिसरातील मेडिकलची दुकाने,…\nCoronavirus : ‘काम करताना किंचाळण्याची गरज नसते, शांतपणे परिस्थिती कंट्रोल करता…\nCoronavirus Lockdown : पुण्यात सील केलेल्या ‘त्या’ परिसरांमध्ये…\nपुण्यातील ‘हा’ परिसर 100 % सील, 14 एप्रिलपर्यंत आदेश लागू, जाणून घ्या\nलॉकडाऊनमध्ये थेट ‘फेसबुकवर’ दारूच्या ‘जाहिराती, पिंपरी-चिंचवड…\nऐश्वर्या रॉयचा ‘तो’ सिनेमा जो कधी रिलीज झालाच…\nCOVID-19 : प्रसिद्ध अभिनेता पूरब कोहलीसह पूर्ण कुटुंबाला…\n‘रामायण’ आणि ‘शक्तीमान’नंतर आता…\n‘लॉकडाऊन’मध्ये अर्जुन कपूर करतोय डेटवर जाण्याची…\nअभिनेत्री तमन्ना भाटीयानं सांगितलं चमकदार केसांचं…\n होय, ‘कोरोना’च्या आजाराचा महात्मा…\nCoronavirus : ‘कोरोना’ विरूध्दच्या लढाईसाठी…\nCM ठाकरे व PM मोदींचे आभार : खासदार संजय काकडे\n होय, ‘लॉकडाऊन’ दरम्यान चक्क…\nSBI चा 44 कोटी ग्राहकांना झटका बचत खात्याच्या व्याज दरात…\nCoronavirus : आवाज ऐकून कोविड – 19 चे लक्षण सांगणारे…\nCoronavirus : जमातीमधील लोक दिल्लीत कुठे-कुठे फिरले, पोलीस…\nCoronavirus : बारामतीतील ‘त्या’ कोरोनाबाधिताच्या…\nऐश्वर्या रॉयचा ‘तो’ सिनेमा जो कधी रिलीज झालाच…\nCoronavirus : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर राज्य…\nCOVID-19 : प्रसिद्ध अभिनेता पूरब कोहलीसह पूर्ण कुटुंबाला…\n स्कूल-कॉलेज, धार्मिक कार्यक्रमांवर पूर्णपणे…\n‘रामायण’ आणि ‘शक्तीमान’नंतर आता…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nSBI चा 44 कोटी ग्राहकांना झटका बचत खात्याच्या व्याज दरात ‘कपात’\nCoronavirus : साऊथ आफ्रिकेत ‘कोरोना’ग्रस्त मुस्लिम धर्म…\nCoronavirus Lockdown : तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा \nT-20 वर्ल्डकपबाबत आलं मोठं ‘अपडेट’, जाणून घ्या\nCoronavirus : चेन्नई एक्स्प्रेसचा चित्रपटातील ‘हा’ स��न…\n‘कोरोना’विरुद्धच्या लढाईत पाकिस्ताननं घेतली जसप्रीत बुमराहची ‘मदत’, जाणून घ्या\n… म्हणून अमृतानं केला होता पतीचा नंबर ब्लॉक\n‘लॉकडाऊन’मध्ये अर्जुन कपूर करतोय डेटवर जाण्याची तयारी, कारण ऐकून मलायकाही खुश होईल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/pune-cheating-case-of-83-thousand/", "date_download": "2020-04-07T17:51:43Z", "digest": "sha1:N2V5K4TX35Y66JQJ6IFNPTRJKTFQDUNV", "length": 11842, "nlines": 172, "source_domain": "policenama.com", "title": "नोकरीच्या आमिषाने तरुणीला 83 हजारांचा गंडा | pune : cheating case of 83 thousand | policenama.com", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nCoronavirus : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत…\nCoronavirus Lockdown पुणे शहरातील ‘त्या’ परिसरातील मेडिकलची दुकाने,…\nCoronavirus : ‘काम करताना किंचाळण्याची गरज नसते, शांतपणे परिस्थिती कंट्रोल करता…\nनोकरीच्या आमिषाने तरुणीला 83 हजारांचा गंडा\nनोकरीच्या आमिषाने तरुणीला 83 हजारांचा गंडा\nपुणे : पोलीसनामा ऑनलाइन – प्लेसमेंट कन्सलटन्सी धारकांनी एका तरुणीला नोकरी लावण्याच्या बहाण्याने 83 हजार रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. जुलै ते ऑक्टोबर 2019 कालावधीत ही घटना घडली आहे.\nयाप्रकरणी 24 वर्षीय तरुणीने समर्थ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी कर्वेनगरमध्ये राहण्यास आहे. तिने सोमवार पेठेतील युनिय आयडिया बिझ इनफो प्रायव्हेट लिमीटेड प्लेसमेंट कन्सलटन्सीमध्ये नोकरीसाठी नोंदणी केली होती. त्यानंतर संबंधित कन्सटल्सीमधील पाचजणांनी तरुणीला नोकरीच्या आमिष दाखविले. तसेच, तिचा विश्वास संपादन करून वेगवेगळी कारणे सांगून 82 हजार 500 रुपये ऑनलाईनरित्या स्वतःच्या बँकखात्यावर भरण्यास भाग पाडले. तरुणीला बनावट कंपनीचे जॉईनिंगचे लेटर पाठविण्यासाठी पाचजणांनी प्लेसमेंट कंपनीच्या मेलचा वापर करुन फसवणूक केली. अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक बाळकृष्ण कदम अधिक तपास करीत आहेत.\nशारीरिक संबंधानंतर खायला घालायचा ‘सायनाइड’ची गोळी, 20 महिलांचा घेतला ‘जीव’\nCalendar 2020 साठी ‘NUDE’ झाली भूमी पेडणेकर, ‘या’ 10 अभिनेत्रींनीही दिली ‘पोज’\nCoronavirus Lockdown पुणे शहरातील ‘त्या’ परिसरातील मेडिकलची दुकाने,…\nCoronavirus Lockdown : पुण्यात सील केलेल्या ‘त्या’ परिसरांमध्ये…\nबिहार : 7 वर्षापासून जेलमध्ये होता बंद, कुटुंबानं विचार केला मुलाचा मृत्यू झाला,…\nपुण्यातील ‘हा’ परिसर 100 % सील, 14 एप्रिलपर्यंत आदेश लागू, जाणून घ्या\nलॉकडाऊनमध्ये थेट ‘फेसबुकवर’ दारूच्या ‘जाहिराती, पिंपरी-चिंचवड…\nCoronavirus : ‘कोरोना’मुळं आणखी तिघांचा मृत्यू, पुण्यातील मृतांचा आकडा 8…\nऐश्वर्या रॉयचा ‘तो’ सिनेमा जो कधी रिलीज झालाच…\nCOVID-19 : प्रसिद्ध अभिनेता पूरब कोहलीसह पूर्ण कुटुंबाला…\n‘रामायण’ आणि ‘शक्तीमान’नंतर आता…\n‘लॉकडाऊन’मध्ये अर्जुन कपूर करतोय डेटवर जाण्याची…\nअभिनेत्री तमन्ना भाटीयानं सांगितलं चमकदार केसांचं…\nपाणी अंगावर उडाल्याने मायलेकीला मारहाण\nPM मोदींच्या अध्यक्षतेखाली पहिल्यांदाच ‘व्हिडिओ…\nGold Futures Price : सोन्या-चांदीच्या दरात कमालीची…\nCoronavirus : ‘कोरोना’ची लागण झालेल्या 9…\nSBI चा 44 कोटी ग्राहकांना झटका बचत खात्याच्या व्याज दरात…\nCoronavirus : आवाज ऐकून कोविड – 19 चे लक्षण सांगणारे…\nCoronavirus : जमातीमधील लोक दिल्लीत कुठे-कुठे फिरले, पोलीस…\nCoronavirus : बारामतीतील ‘त्या’ कोरोनाबाधिताच्या…\nऐश्वर्या रॉयचा ‘तो’ सिनेमा जो कधी रिलीज झालाच…\nCoronavirus : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर राज्य…\nCOVID-19 : प्रसिद्ध अभिनेता पूरब कोहलीसह पूर्ण कुटुंबाला…\n स्कूल-कॉलेज, धार्मिक कार्यक्रमांवर पूर्णपणे…\n‘रामायण’ आणि ‘शक्तीमान’नंतर आता…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nSBI चा 44 कोटी ग्राहकांना झटका बचत खात्याच्या व्याज दरात ‘कपात’\n‘लॉकडाऊन’मध्ये अर्जुन कपूर करतोय डेटवर जाण्याची तयारी,…\nCoronavirus Lockdown :अडचणीत ‘देवदूता’पेक्षा कमी नाहीत…\n EMI थांबविण्यासाठी कोणालाही तुमचा…\nLockdown : काय सांगता होय, फक्त सिगारेटसाठी फ्रान्सहून थेट स्पेनला…\nGold Futures Price : सोन्या-चांदीच्या दरात कमालीची ‘तेजी’, जाणून घ्या आजचे दर\nLockdown : काय सांगता होय, फक्त सिगारेटसाठी फ्रान्सहून थेट स्पेनला पायी निघाला ‘बहाद्दर’, पण…\n भारतात ‘कोरोना’ व्हायरसमुळं झालेले 63 % मृत्यू ‘या’ वयोगटातील, जाणून घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://punerispeaks.com/tag/farmers/", "date_download": "2020-04-07T15:33:19Z", "digest": "sha1:JGVJON6QVN5ZZ5FWPXULO3UM3PFEHYRJ", "length": 2998, "nlines": 62, "source_domain": "punerispeaks.com", "title": "Farmers Archives - Puneri Speaks", "raw_content": "\nशेतकऱ्यांना कर्जमाफी देताना चुका झाल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांची कबुली..\nशेतकऱ्यांना दिवाळीच्या मुहूर्तावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच्या हस्ते प्रमाणपत्रं वाटून कर्जमाफी करण्यात आलेली होती. दिवाळीच्या पूर्वी कर्जमाफी मिळावी, अशी लोकांची … Read More “शेतकऱ्यांना कर्जमाफी देताना चुका झाल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांची कबुली..”\nसोशल मीडियावर #उसळणार चा ट्रेंड अचानक सुरू\nसोशल मीडियावर अचानक काय ट्रेंड होईल हे सांगता येत नाही अशातच #उसळणार हा टॅग अचानक सगळे वापरू लागले आणि आपल्या … Read More “सोशल मीडियावर #उसळणार चा ट्रेंड अचानक सुरू”\nजितेंद्र आव्हाड यांच्याकडून बदनामी करणाऱ्या व्यक्तीला मारहाण, आव्हाड यांचे स्पष्टीकरण\nपुणे शहरात संचारबंदी चे नवीन आदेश, शहरातील या भागात संचारास मनाई\nWHO च्या लॉकडाउन वाढणार या व्हायरल मॅसेज मागील सत्यता\nमराठी कविता: मराठी पोरांनी मार्क झुकेरबर्ग ला सुद्धा धुतले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/bollywood/tiger-shroff-starrer-herpanti-2-first-look-poster-released-45994", "date_download": "2020-04-07T16:30:07Z", "digest": "sha1:SDUIDHPPL7WU4VUVBW5KK4IMEAV2G5U3", "length": 9953, "nlines": 121, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "टायगर श्रॉफचा अॅक्शन धमाका, 'हीरोपंती २'ची घोषणा | Mumbai", "raw_content": "\nटायगर श्रॉफचा अॅक्शन धमाका, 'हीरोपंती २'ची घोषणा\nटायगर श्रॉफचा अॅक्शन धमाका, 'हीरोपंती २'ची घोषणा\n'बागी 3’ (Baaghi 3) या चित्रपटानंतर टायगर श्रॉफ आणखी एक चित्रपट घेऊन येत आहे. बागी नंतर आता हिरोपती २ (Heropanti 2) चित्रपटात त्याचा अॅक्शन धमाका पाहायला मिळणार आहे.\nBy मुंबई लाइव्ह टीम\nटायगर श्रॉफ (Tiger Shroff)नं मागच्या वर्षी 'वॉर' या ब्लॉकबस्टर अॅक्शन चित्रपटानंतर यंदा 'बागी 3’ (Baaghi 3) हा नवा अॅक्शन सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे. हा सिनेमा रिलीज होण्यासाठी अवघे काही दिवस उरले असतानाच टायगरनं त्याच्या नव्या सिनेमाची घोषणा केली आहे. या सिनेमानंतर टायगर लवकरच त्याचा हिरोपंती २ (Heropanti 2) प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे. या सिनेमाचं पोस्टर नुकतंच रिलीज झालं.\nटायगर श्रॉफनं त्याच्या इन्स्टाग्रामवर या सिनेमाचा पहिला लुक शेअर केला आहे. ज्यात तो बंदुकांच्या मधून सूटा-बूटात पाहायला मिळत आहे. या पोस्टर्ससोबतच या सिनेमाची रिलीज डेटही समोर आली आहे. 'हिरोपंती २' हा सिनेमा पुढच्य�� वर्षी म्हणजे १६ जुलै २०२१ ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. २०१४ मध्ये टायगरनं हिरोपंती या चित्रपटातून कृति सेननसोबत बॉलिवूड पदार्पण केलं होतं. त्याचाच हा दुसरा भाग आहे.\n'हिरोपंती २' बद्दल बोलायचं तर ‘द वर्ल्ड वॉन्टेड हिम डेड’ अशी या सिनेमाची टॅग लाइन आहे. म्हणजे पूर्ण जग त्याला मेलेलं पाहू इच्छिते. म्हणजे या सिनेमात तो संपूर्ण जगाशी लढताना दिसणार आहे. मात्र या सिनेमात कोणती अभिनेत्री दिसणार हे स्पष्ट झालेलं नाही.\nसाजिद नाडियाडवाला यांनी टायगर आणि क्रिती सॅनॉन ही झोडी 'हिरोपंती' मधून बॉलीवूडला दिली. टायगर आणि क्रिती या दोघांची जोडी प्रेक्षकांच्या चांगली पसंतीस उतरली होती. चित्रपटातील टायगरच्या अॅक्शननं संर्वांची मनं जिंकली. बॉक्स ऑफिसवर देखील चित्रपट हिट ठरला. दोघांचाही हा पहिला चित्रपट होता. आता या चित्रपटाचा आणखी एक भाग पाहायला मिळणार आहे.\n'हिरोपंती २' या सिनेमाचं दिग्दर्शन अहमद खान करत आहेत. टायगरच्या 'बागी ३'चं दिग्दर्शनही अहमद खान यांनीच केलं आहे. 'बागी ३'मध्ये टायगर आणि श्रद्धा कापूरची जोडी पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. या सिनेमात तो सीरियात अडकलेल्या भावाला वाचवण्याचा प्रयत्न करताना दिसणार आहे.\nबॉलिवूडमध्ये #MeToo चळवळ सुरु करणाऱ्या तनुश्रीचं कमबॅक\nअजयनं असं काय केलं जे टीव्ही अभिनेत्री बोलली, \"पोलिसांवर विश्वास राहिला नाही\"\nटायगर श्रॉफच्या 'बागी ३'चा ट्रेलर प्रदर्शित, अॅक्शनचा ट्रिपल धमाका\nसलमानची गुड न्यूज ऐकून चाहत्यांना बसेल 'किक'\ncoronavirus : 'अंग्रेजी मीडियम' चित्रपट आता डिजिटल प्लॅटफॉर्मवर\nशाहरुखची सरकारला आर्थिक मदत, चाहते म्हणाले तुच खरा 'हिरो'\ncoronavirus : 'या' बॉलिवूड कलाकारांची सरकारला साथ, पुढे केला मदतीचा हात\nसुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री 'निम्मी' यांचं निधन\nपुन्हा एकदा हसवण्यास तयार फुकरे टिम\nपुढच्या वर्षी सुरु होणार 'सिंघम ३'ची शूटिंग, अजय देवगनसोबत दिसणार 'हा' सुपरस्टार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80", "date_download": "2020-04-07T17:34:10Z", "digest": "sha1:J7EAULW77YWDMDRK3QQXBUAOZOTZ4462", "length": 6940, "nlines": 88, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "नागपुरी संत्रीला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nनागपुरी संत्��ीला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख नागपुरी संत्री या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nनागपूर जिल्हा (← दुवे | संपादन)\nनागपूर (← दुवे | संपादन)\nनागपूरी संत्री (पुनर्निर्देशित पान) (← दुवे | संपादन)\nनागपूर जिल्हा (← दुवे | संपादन)\nनागपूर विभाग (← दुवे | संपादन)\nराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ (← दुवे | संपादन)\nबख्तबुलंद शाह (← दुवे | संपादन)\nनागपूर शहर तालुका (← दुवे | संपादन)\nनागपूर ग्रामीण तालुका (← दुवे | संपादन)\nनागपूर (लोकसभा मतदारसंघ) (← दुवे | संपादन)\nतान्हा पोळा (← दुवे | संपादन)\nमारबत (← दुवे | संपादन)\nसिताबर्डीचा किल्ला (← दुवे | संपादन)\nमानवी वाघ (← दुवे | संपादन)\nनैर्ऋत्य नागपूर विधानसभा मतदारसंघ (← दुवे | संपादन)\nनागपूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ (← दुवे | संपादन)\nनागपूर मध्य विधानसभा मतदारसंघ (← दुवे | संपादन)\nनागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघ (← दुवे | संपादन)\nनागपूर पूर्व विधानसभा मतदारसंघ (← दुवे | संपादन)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालय, नागपूर (← दुवे | संपादन)\nशून्य मैलाचा दगड, नागपूर (← दुवे | संपादन)\nगोंड (← दुवे | संपादन)\nनागपूर महानगरपालिका (← दुवे | संपादन)\nतिसरे रघूजी भोसले (← दुवे | संपादन)\nमहाराजबाग, नागपूर (← दुवे | संपादन)\nगोरेवाडा तलाव, नागपूर (← दुवे | संपादन)\nसोनेगाव तलाव (← दुवे | संपादन)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ (← दुवे | संपादन)\nझेंडा सत्याग्रह (← दुवे | संपादन)\nसेवाग्राम एक्सप्रेस (← दुवे | संपादन)\nनाग नदी (नागपूर) (← दुवे | संपादन)\nनागपूर सुधार प्रन्यास (← दुवे | संपादन)\nसाचा:नागपूर (← दुवे | संपादन)\nफुटाळा तलाव, नागपूर (← दुवे | संपादन)\nशुक्रवार तलाव, नागपूर (← दुवे | संपादन)\nमध्यवर्ती संग्रहालय, नागपूर (← दुवे | संपादन)\nविश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (← दुवे | संपादन)\nपाहा (���ूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/speak-who-small-thin-don-amitabh-bachchan/", "date_download": "2020-04-07T17:19:15Z", "digest": "sha1:YBYNPLDKJUVT4SKBRFSFKFOYMPM7EBE6", "length": 5139, "nlines": 90, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "बोलो कौन है? छोटा पतला DON - अमिताभ बच्चन", "raw_content": "\n छोटा पतला DON – अमिताभ बच्चन\nबॉलीवूडचे बीग बी अर्थात ‘अमिताभ बच्चन’ यांनी आपल्या व्यस्त जीवनातून वेळ काढून आपल्या चाहत्यांसाठी एक फोटो शेअर केला आहे. त्यांनी फोटोला “बोलो कौन है कौन नाड़ा जिसका दिखे, वही है छोटा पतला DON” असं गंमतीशीर कॅप्शन देखील दिलं आहे. बच्चन यांचा हा फोटो त्यांच्या कॉलेज जीवनातील आहे. 1957 शेरवुड कॉलेज (नैनीताल) या भागातील त्यांचा हा फोटो आहे.\nलोग कहने लगे , picture छाप दी , बोलो कौन है कौन \nनाड़ा जिसका दिखे , वही है छोटा पतला DON \nअमिताभ बच्चन यांनी हिंदी चित्रपटसृष्टीमधील 50 वर्षांची कारकिर्द नुकतीच पूर्ण केली आहे. 50 वर्षांपूर्वी “सात हिंदुस्थानी’ हा अमिताभ बच्चन यांचा पहिला सिनेमा असून, 15 फेब्रुवारीला रिलीज झाला होता. बच्चन यांनी आपल्या अभिनयातून प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळीच छाप सोडली आहे.\nआमदार अशोक पवारांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर\nकराडमधील ७६ मॉर्निंग करणाऱ्यांना प्रत्येकी एक हजारांचा दंड\nभारतात कोरोनाचे 508 नवे रुग्ण; एकूण संख्या 4789 वर पोहचली\nधानोरी तीन दिवस बंद राहणार; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वयंस्फूर्तीने घेतला निर्णय\nआमदार अशोक पवारांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर\nकराडमधील ७६ मॉर्निंग करणाऱ्यांना प्रत्येकी एक हजारांचा दंड\nभारतात कोरोनाचे 508 नवे रुग्ण; एकूण संख्या 4789 वर पोहचली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://bahuvidh.com/punashcha/1798", "date_download": "2020-04-07T17:28:18Z", "digest": "sha1:K64OYVRZKILEE2IWYQ3ZAEBTTYSFLMGW", "length": 9677, "nlines": 145, "source_domain": "bahuvidh.com", "title": "इन्कम टॅक्स डे - बहुविध.कॉम", "raw_content": "विद्यमान सभासद कृपया लॉगिन करा\nप्राप्तीकर म्हटला की माणूस तो कसा टाळता येईल हे पाहत असतो. अर्थातच अमेरिकन माणूसही त्याला अपवाद नाही. इन्कम् टॅक्स कशा तर्हेने टाळता येईल, किमान कमी भरावा लागेल याकरता त्याची धडपड चालूच असते. पण हाच अमेरिकन नागरिक ‘इन्कम टॅक्स डे’ हा दिन मोठ्या उत्साहाने साजरा कर��त असतो. अमेरिकेतील सर्व नागरिक मग ते कोणत्याही जातीचे, धर्माचे, वंशाचे असोत, हा दिन पाळतातच.\n‘इन्कम् टॅक्स’च्या जनकाचा जन्म १५ एप्रिल १८४२ रोजी वॉशिंग्टन (डी.सी.) येथे झाला. श्री. व सौ. हिरम टॅक्स यांनी आपल्या पुत्राचे नाव मॅक्सवेल असे ठेवले होते. पण त्यांच्या कुटुंबात व मित्रमंडळीत तो मॅक्स टॅक्स या नावानेच ओेळखला जाऊ लागला.\nमॅक्स अतिशय हुषार होता. तो शाळेत कसून अभ्यास करीत असे. आपण डॉक्टर व्हावे अशी त्याची महत्त्वाकांक्षा होती. पण त्याच्या वडिलांच्या मनात मुलाने अकांउटंट व्हावे अशी इच्छा होती.\nहा लेख पूर्ण वाचायचाय सोपं आहे. एकतर ‘पुनश्च’ नियतकालीकाचे सशुल्क सभासदत्व घ्या.\nतुमचे सोशल अकाऊंट कनेक्ट करून आजच्या दिवसापुरते बहुविध डॉट कॉम चे सभासद व्हा.\nफ्रीमियम चे सभासदत्व मात्र एका दिवसात संपत असल्याने त्याआधी पैसे भरून वार्षिक सभासदत्व घेणे आवश्यक आहे. काही अडचण आली तर ९८३३८४८८४९ या क्रमांकावर संपर्क साधा.\nविद्यमान सभासद जर काही कारणाने logout झाले असतील तर ते देखील हा पर्याय वापरून लॉगीन करू शकतात.\nPrevious Postमराठी माणूस : प्रतिमा व वास्तवता\nNext Postदिवाळी अंकाचे सुपरस्टार\nसभ्यसंमत न समजला जाणाऱ्या किंवा वर्जित [ Taboo] असणाऱ्या एका …\n‘पाटोदा गावाला भेट’ एक समृद्ध अनुभव\nकष्टाची भाजी-भाकरी” असं नाव दिलेल्या एका काचेच्या खोलीत पाटोद्याला मिळालेले …\nहसण्यावारी – भाग ६\nनवरा-बायकोचा संसार सुखाने चालण्यासाठी त्यातल्या एकाची पंचाईत होणं अगदी …\nहसण्यावारी – भाग ५\nबुध्दीबळाच्या पटाच्या डिझाईनचा पेहराव केलेल्या या तरूणाकडे आधी आपलं लक्ष …\nव्यक्त होणे-एक गरज – राधिका वेलणकर -नातू\nहा लेख वाचण्यासाठी आपल्याला ‘अंतरंग’ नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. ‘अंतरंग’ …\nचित्रकार बहुदा वसंत सरवटे आहेत. जाणकारांनी पुष्टी करावी. अंक- ललित, …\nहे खरंय की, या युद्धात शेवटी तुमचीच जीत होते. आमची …\nशब्दांच्या पाऊलखुणा – खलबत आणि खलबत्ता (भाग सात)\n'खल' हा शब्द संस्कृतमध्येही असला तरी तो मूळ द्राविडी आहे …\n'सिनेमा पाहिलेला माणूस' या अशोक राणे यांच्या नुकत्याच प्रसिध्द झालेल्या …\nकरोनाचे दिवस, करोनाच्या रात्री\nआता या एकांतातला धुंदपणा नशा उतरावी तसा पार उतरुन गेला …\n‘पाटोदा गावाला भेट’ एक समृद्ध अनुभव\nहसण्यावारी – भाग ६\nहसण्यावारी – भाग ५\nव्यक्त हो��े-एक गरज – राधिका वेलणकर -नातू\nशब्दांच्या पाऊलखुणा – खलबत आणि खलबत्ता (भाग सात)\nकरोनाचे दिवस, करोनाच्या रात्री\n✍️‘वयम्’ कथा स्पर्धा- सर्वांसाठी\nपाठारे प्रभूंचा देदीप्यमान इतिहास : हसतखेळत टाकलेला एक दृष्टिक्षेप\nहसण्यावारी – भाग ४\nहसण्यावारी – भाग ३\nहसण्यावारी – भाग २\nहसण्यावारी – भाग १\nमोबाईलवेड :बालकांचे की पालकांचे \nमाझा ‘लोकल’ गाडीचा अनुभव( ऑडीओसह)\nफेसबुक पेज लाईक/फॉलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AF%E0%A5%AE%E0%A5%AA", "date_download": "2020-04-07T18:12:55Z", "digest": "sha1:CFXGE3B6M7JBHYZIRS2CLWJMO7MVGK47", "length": 2182, "nlines": 38, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "इ.स. ९८४ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nइसवी सनाच्या पहिल्या सहस्रकातील एक वर्ष\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: ९ वे शतक - १० वे शतक - ११ वे शतक\nदशके: ९६० चे - ९७० चे - ९८० चे - ९९० चे - १००० चे\nवर्षे: ९८१ - ९८२ - ९८३ - ९८४ - ९८५ - ९८६ - ९८७\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडीसंपादन करा\nप्रतिपोप पोप बॉनिफेस सातवा कॉन्स्टेन्टिनोपलहून रोमला परतला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-flood-conditon-remain-same-and-kolhapur-steady-falling-maharashtra-23131", "date_download": "2020-04-07T15:37:31Z", "digest": "sha1:ECQDRYL3QNFSIV2VTMOF6Q4MZVESHJKA", "length": 20407, "nlines": 167, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, flood conditon remain same and in Kolhapur steady falling, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगडचिरोलीत पूरस्थिती कायम; कोल्हापुरात संथ गतीने घट\nगडचिरोलीत पूरस्थिती कायम; कोल्हापुरात संथ गतीने घट\nगुरुवार, 12 सप्टेंबर 2019\nनागपूर/कोल्हापूर ः मध्य प्रदेशात पावसाचा जोर कायम असल्यामुळे पूर्व विदर्भातील गडचिरोली, भंडारा जिल्ह्यांत पूर परिस्थिती तिसऱ्या दिवशीदेखील कायम होती. गोंदिया जिल्ह्यात मंगळवारी पूर ओसरला. मात्र १२०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. तर, कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पाऊस थांब��्याने नद्यांचे पाणी संथ गतीने ओसरण्यास सुरवात झाली आहे. पाणी ओसरण्याची गती संथ असली तरी, पुढील कालावधीत पाणी जलद ओसरेल, असा अंदाज जलसंपदा विभागाने व्यक्त केला.\nनागपूर/कोल्हापूर ः मध्य प्रदेशात पावसाचा जोर कायम असल्यामुळे पूर्व विदर्भातील गडचिरोली, भंडारा जिल्ह्यांत पूर परिस्थिती तिसऱ्या दिवशीदेखील कायम होती. गोंदिया जिल्ह्यात मंगळवारी पूर ओसरला. मात्र १२०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. तर, कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पाऊस थांबल्याने नद्यांचे पाणी संथ गतीने ओसरण्यास सुरवात झाली आहे. पाणी ओसरण्याची गती संथ असली तरी, पुढील कालावधीत पाणी जलद ओसरेल, असा अंदाज जलसंपदा विभागाने व्यक्त केला.\nभंडारा जिल्ह्यात नद्यांच्या पाण्याची पातळी कमी झाल्याने जिल्ह्यात सर्वदूर रस्ते वाहतुकीसाठी खुले करण्यात आले आहेत. परंतु मध्य प्रदेशात पावसाची संततधार सुरू असल्याने जिल्हाधिकारी डॉ. नरेश गिते यांनी सर्वच विभागांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहे. जिल्ह्यात पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट जारी करण्यात आला असून बोट व इतर आधुनिक साहित्य सज्ज ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.\nगडचिरोली जिल्ह्याच्या भामरागड तालुक्याचा संपर्क तिसऱ्या दिवशीदेखील जिल्हा मुख्यालयापासून तुटलेला होता. जिल्ह्यातील नद्या तिसऱ्या दिवशीदेखील ओव्हरफ्लो वाहत होत्या. त्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून सर्वच रस्ते वाहतुकीसाठी बंद आहेत. त्याचा फटका येथील सामान्य नागरिकांना बसत आहे.\nबुधवारी (ता. ११) सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावड्यात सर्वाधिक ५१ मि. मी. पाऊस झाला. कोयनेतून २०५३२ क्युसेकने विसर्ग सुरू आहे. तर अलमट्टीमधून ७१७४१ पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दुपारी दोन वाजता राजाराम बंधारा येथील पंचगंगेची पातळी ४० फुटावरून ३८.११ फूट इंचापर्यंत खाली आली. जिल्ह्यातील बंधारेही हळूहळू मोकळे होत असून दुपारपर्यंत ३४ बंधारे पाण्याखाली होते. राधानगरी धरणाचे सर्व दरवाजे बंद झाल्याने भोगावती नदीत होणारा विसर्ग थांबला आहे.\nबुधवारी दिवसभरही या भागात फारसा पाऊस नसल्याने नद्यांच्या पाण्याची वाढ थांबली असल्याचे राधानगरी धरणाच्या सूत्रांनी सांगितले. कोयना धरणाचा विसर���ग वीस हजारावर आणण्यात आला आहे. पाऊस पूर्ण थांबला असला तरी पावसाव्यतिरिक्त इतर स्रोतातून काही प्रमाणात पाणी धरणात येत असल्याने लेव्हल ठेवण्यासाठी पुढील दोन दिवस तरी कोयनेतून विसर्ग संपूर्ण बंद करण्यात येणार नसल्याचे पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी सांगितले.\nकोयनेच्या विसर्गात कपात केल्याने त्याचा सकारात्मक परिणाम कृष्णेची पाणी पातळी कमी होण्यावर होत आहे. संथगतीने कृष्णेची पातळी कमी होत आहे. यामुळे कोल्हापूर व सांगली जिल्ह्याच्या कृष्णा काठावरील गावांना दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्रातून जाणारे पाणी कमी झाल्याने आलमट्टी धरणानेही विसर्गात घट केली. धरणक्षेत्राबराबर कोल्हापूर जिल्ह्यात बहुतांशी ठिकाणी ढगाळ हवामान व सुर्यप्रकाश असे वातावरण राहिले. यामुळे पुराचे पाणी पुढील दोन दिवसात जलद गतीने कमी होइल असा अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहे.\nगोंदिया जिल्ह्यात १२०० हे. नुकसान\nगोंदिया आणि तिरोडा तालुक्यात नद्यांना पूर आल्याने त्यालगत असलेल्या शेतांमध्ये पाणी शिरले. पुरामुळे दोन्ही तालुक्यांत सुमारे ११ गावांमधील १२०० हेक्टर पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. गोंदिया जिल्ह्यात सध्या पूर ओसरला असून सर्वच रस्ते वाहतुकीसाठी खुले करण्यात आले आहेत.\nराज्यातील प्रमुख धरणांतून होणारा विसर्ग\nगोसी खुर्द १० हजार ०७४\nकोयना २० हजार ५३२\nमुळशी ५ हजार १३०\nवीर १३ हजार ९६१\nभाटघर ४ हजार १००\nवारणा ४ हजार ५५१\nदारणा १० हजार ३८४\nनागपूर कोल्हापूर मध्य प्रदेश विदर्भ पाऊस जलसंपदा विभाग नरेश गिते सकाळ नगर धरण कोयना धरण सांगली महाराष्ट्र हवामान प्रशासन\nगोदामांत ९० लाख टन साखर पडून; बंदरात अडकली दोन...\nसोलापूर : अडचणीत सापडलेला साखर उद्योग २०१४-१५ पासून यातून बाहेर पडलेला नाही.\n‘डिपिंग ऑईल’ची चढ्यादराने अनाधिकृत विक्री सुरूच\nनाशिक/सोलापूर : जिल्ह्यात द्राक्ष मालाला उठाव नसल्याने बेदाणा निर्मितीच्या कामाला गती आली\nपदोन्नती प्रकरणात ‘पंदेकृवि’ने काढले पदनवती आदेश\nमहात्मा फुले कृषी विद्यापीठात आजपासून ऑनलाइन...\nनगर ः कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन केले आहे.\nराज्यात दिवसभरात वाढले १२० रुग्ण; कोरोना ७...\nपुणे : राज्यात सोमवारी १२० नवीन रुग्णांची नोंद झाली.\nगोदामांत ९० लाख टन साखर पडून; बंदरात...सोलापूर : अडचणीत सापडलेला साखर उद्योग २०१४-१५...\n‘डिपिंग ऑईल’ची चढ्यादराने अनाधिकृत...नाशिक/सोलापूर : जिल्ह्यात द्राक्ष मालाला उठाव...\nराज्यात दिवसभरात वाढले १२० रुग्ण;...पुणे : राज्यात सोमवारी १२० नवीन रुग्णांची...\nमराठवाड्यात १०० वर लघु मध्यम प्रकल्प...औरंगाबाद : मराठवाड्यातील ८७३ लघु, मध्यम, मोठ्या...\nरब्बी कांदा उत्पादन २५ लाख टनांनी वाढणारपुणे : देशाच्या कांदा बाजारपेठांमध्ये यंदाच्या...\nभाजीपाल्याच्या नव्या लागवडीबाबत संभ्रम...कोल्हापूर : ‘कोराना’च्या संकटामुळे गेल्या काही...\nअर्धबंदिस्त शेळीपालनाने वाढवले शेतीचे...कृषी विषयात पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर...\nपूर्व विदर्भात पावसाला पोषक हवामानपुणे : राज्यात तापमानाचा पारा सातत्याने...\n`अमूल`कडून शेतकऱ्यांना मंदीतही २००...पुणे : राज्यातील डेअरी उद्योग सध्या अतिशय बिकट...\nराज्यात कोरोना रुग्णसंख्या ७४८;...मुंबई : राज्यातील कोरोनाचा विळखा वाढत चालला...\nकेंद्र सरकारकडून रासायनिक खत अनुदानात...पुणे: ऐन लॉकडाऊनच्या गोंधळात केंद्र सरकारने...\nशेतकरी कंपन्यांची संकलन केंद्रे...पुणे: ‘ई-नाम’ प्रणालीत गेल्या दोन...\nकोरोनामुळे हापूस अडचणीत; मुंबई बाजार...मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वाशी...\nकोरोनामुळे ‘टोमॅटो बेल्ट’ लॉकडाऊन; पुणे...पुणेः गेल्या काही वर्षात जिल्ह्यातील जुन्नर, खेड...\nकोल्हापूर कृषी महाविद्यालयाकडून...कोल्हापूर : येथील कोल्हापूर कृषी महाविद्यालयाच्या...\nराज्यात उष्ण, दमट हवामानाचा अंदाज;...पुणे : तापमानाचा पारा चाळीशी पार गेल्याने उन्हाचा...\nराज्यात आत्तापर्यंत तेरा हजार टन...नगर ः कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर...\nप्रयोगशीलतेतून मिळवले आर्थिक स्थैर्यनाशिक जिल्ह्यातील आडगाव येथील शिवाजी शंकर देशमुख...\n...शेतकरी मात्र 'फार्म क्वाॅरंटाइन' सांगली : कोरोनाने सर्वांची झोप उडाली आहे. संपूर्ण...\nकेसरची चव यंदा दुर्मिळ; संकटांमुळे आंबा...औरंगाबाद: यंदा बहुतांश आंबा बागांना मोजकाच मोहर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.misalpav.com/node/33218", "date_download": "2020-04-07T15:55:15Z", "digest": "sha1:H2F66UTGU47GLYGLP7UQZJVG6733DSZG", "length": 10293, "nlines": 203, "source_domain": "www.misalpav.com", "title": "काय वाढले पानावरती ! | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nअनाहिता in रूची विशेषांक\nजेवणावळ कशी असावी याचे जबरदस्त वर्णन गदिमांनी आपल्या या कवितेत केले आहे. हे वर्णन वाचताना वाढलेले भरगच्च, घमघमीत पान जर तुमच्या डोळ्यासमोर नाही आले तरच नवल \nगदिमांची लेखनशैली किती चित्रात्मक होती याचे हे एक सुंदर, चविष्ट उदाहरण :)\nआता यापुढच्या लेखांमध्ये अशाच भरल्या ताटाचा अनुभव घ्यायला सज्ज होऊया\nफोटो क्रेडिट - दिवेश कुडवळकर\n अत्यंत कल्पक पुरवणी ही अंकासाठी. गदिमांबद्दल काय बोलावे तेथे कर माझे जुळती ची भावना.\nआपण किती समृद्ध वारसा घेऊन जन्माला आलो याची लख्ख जाणीव होते ही कविता वाचल्यावर.\nवाचून तोंडाला पाणी सुटले,\nवाचून तोंडाला पाणी सुटले, गदिमांचे काव्य म्हणजे __/\\__\nसुरेख कविता.या पंगतीचे वर्णन\nसुरेख कविता.या पंगतीचे वर्णन वाचूनच भूक लागते.३स\nकाय सुरेख वर्णन केलय.अंकाला\nकाय सुरेख वर्णन केलय.अंकाला शोभेशी कविता.\nशब्दप्रभूंची रसाळ कविता आवडली..\n मात्र मला हे एकदा फॉरवर्ड आले होते. गदिमांचेच आहे.\nअसे सात्विक जेवणाचे पान रोज\nअसे सात्विक जेवणाचे पान रोज मिळाले पाहिजे. आवडले.\nअसे सजलेले पान पाहून्च पोट भरते. कविता खूप सुंदर आहे.\nकिती सुंदर आहे हे.\nकिती सुंदर आहे हे.\nएकदा तरी असे भरलेले ताट\nएकदा तरी असे भरलेले ताट सगळ्यांना मिळो.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 17 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्या सदस्यांच्या मदतीसाठी आता साह��त्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/videos/obc-reservation-news", "date_download": "2020-04-07T16:47:02Z", "digest": "sha1:2UFMUEZMLUJ2JHJXJA74V5LF7ZPZHLFM", "length": 6417, "nlines": 131, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला कात्री, राज्य सरकारचा निर्णय", "raw_content": "\n‘रामायण’चे राम आणि लक्ष्मण फेक अकाउंटने त्रस्त, म्हणाले…\nनागपुरात कोरोनाचा पहिला बळी, मृतदेह आणि अंत्यविधीसाठी तुकाराम मुंढेंची नियमावली\nPune Curfew | पुणे पोलिसांचं आणखी एक कडक पाऊल, शहरात 5 ठिकाणी कर्फ्यू लागू\nओबीसींच्या राजकीय आरक्षणाला कात्री, राज्य सरकारचा निर्णय\n‘रामायण’चे राम आणि लक्ष्मण फेक अकाउंटने त्रस्त, म्हणाले…\nनागपुरात कोरोनाचा पहिला बळी, मृतदेह आणि अंत्यविधीसाठी तुकाराम मुंढेंची नियमावली\nPune Curfew | पुणे पोलिसांचं आणखी एक कडक पाऊल, शहरात 5 ठिकाणी कर्फ्यू लागू\nबारामतीत कोरोनाचा विळखा वाढला, कोरोनाबाधित भाजी विक्रेत्याच्या मुलाला आणि सुनेला कोरोनाची लागण\nMaharashtra Corona Update | महाराष्ट्रात कोरोनाचा गुणाकार, रुग्णांची संख्या हजार पार\n‘रामायण’चे राम आणि लक्ष्मण फेक अकाउंटने त्रस्त, म्हणाले…\nनागपुरात कोरोनाचा पहिला बळी, मृतदेह आणि अंत्यविधीसाठी तुकाराम मुंढेंची नियमावली\nPune Curfew | पुणे पोलिसांचं आणखी एक कडक पाऊल, शहरात 5 ठिकाणी कर्फ्यू लागू\nबारामतीत कोरोनाचा विळखा वाढला, कोरोनाबाधित भाजी विक्रेत्याच्या मुलाला आणि सुनेला कोरोनाची लागण\nPune Curfew | पुणे पोलिसांचं आणखी एक कडक पाऊल, शहरात 5 ठिकाणी कर्फ्यू लागू\nतब्लिगी जमातने देशाची माफी मागावी, मुस्लिम सत्यशोधक मंडळाची मागणी\nसकाळी नऊ ते अकरा ठरली ‘घातवेळ’, पुण्यात दोन तासात तीन कोरोनाग्रस्त दगावले\nपुण्यात 42 डॉक्टारांसह तब्बल 92 जण क्वारंन्टाईन, कोरोना रुग्णाच्या संपर्कात आल्याने संसर्गाचा धोका\nCorona | नाना पेठ, कोंढवा, सिंहगड रोडवर कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण, पुणेकरांची चिंता वाढली\nमुंबई-पुणे महामार्गावरील ब्रिटिशकालीन पूल स्फोटक लावून उडवला, क्षणात जमीनदोस्त होऊन इतिहासजमा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.vivekprakashan.in/books/%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%9C%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%98%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE/", "date_download": "2020-04-07T17:20:28Z", "digest": "sha1:KKIBEFU7XIMQ5K2AAWAFNIEDN533GO4Z", "length": 5862, "nlines": 88, "source_domain": "www.vivekprakashan.in", "title": "���ांधी समजून घेताना - Vivek Prakashan", "raw_content": "\nBook Category Uncategorized आध्यात्मिक आरोग्य चरित्र पर्यावरणाशी संबंधीत बालजगत विज्ञान वैचारिक\nBook Author unknown अशोक राणे चित्रकार : गिरीश सहस्रबुध्दे चित्रकार : श्रीनिवास बाळकृष्णन जोसेफ तुस्कानो डॉ. उमेश मुंडल्ये डॉ. गिरीश पिंपळे डॉ. यश वेलणकर डॉ. विजया वाड डॉ. सुबोध नाईक डॉ.प्रा. सुवर्णा रावळ (पीएच.डी.) निवेदिता मोहिते प्रा. दिलीप गोटखिंडीकर मनोज पटवर्धन रंगा हरी रमेश पतंगे रवींद्र गोळे रवींद्र मुळे राजीव तांबे रूपाली पारखे-देशिंगकर शीतल खोत श्री.वा. तथा आबासाहेब पटवारी सा. विवेक स्वाती कुलकर्णी\nगांधीजींची जडणघडण कशी झाली, महात्मा गांधींच्या चिंतनावर भगवद्गीता आणि उपनिषदे यांचा कसा प्रभाव होता आणि गांधीजींची हत्या या तीन भागांवर या पुस्तकांतून प्रकाश टाकण्यात आला आहे.\nगांधी समजून घेताना quantity\n* महाराष्ट्र शासनाचा लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार प्राप्त\n* महाराष्ट्र शासनाबरोबरच मध्यप्रदेश शासनानेही राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार देऊन त्यांना गौरविले आहे.\n* संघ विचारधारेचे प्रतिनिधीत्व करणारे आणि ती ठामपणे विविध लेखांतून, भाषणांतून आणि पुस्तकातून मांडणारे मा. रमेश पतंगे यांनी आतापर्यंत लहान-मोठया 60 पुस्तकांचे लेखन केले आहे.\n* प्रदीर्घ काळ सा. विवेकचे संपादक. समरसता सामाजिक पत्रिकेचे संपादक आणि आता हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष.\n* संविधान या विषयावरील त्यांची दोनही पुस्तके खपाचा विक्रम करणारी झालेली आहेत. सर्व सामान्य माणसाला समजेल अशा भाषेत संविधान संकल्पनेचा परिचय त्यांनी करून दिला आहे.\nगांधीजींची जडणघडण कशी झाली, महात्मा गांधींच्या चिंतनावर भगवद्गीता आणि उपनिषदे यांचा कसा प्रभाव होता आणि गांधीजींची हत्या या तीन भागांवर या पुस्तकांतून प्रकाश टाकण्यात आला आहे.\nडॉ. गिरीश पिंपळे ₹250.00\nआपल्या अस्मितेचा संघर्ष : श्रीराममंदिर\n© 2019 सर्व अधिकार सुरक्षित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/node/1274", "date_download": "2020-04-07T17:35:05Z", "digest": "sha1:JBNWJJANHJ3XF35XCHEBTEG7ZRDBZ5O7", "length": 19592, "nlines": 86, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "अलौकिक क्षण! | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nएक दिवसीय क्रिकेट सामन्यांत अनेकांनी दीड शतकाच्या पलीकडे मजल मारली. पण गेल्या एकोणचाळीस वर्षांच्या एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात द्विश���काच्या पायरीला कोणाला शिवता आलेले नाही. सचिनने ग्वाल्हेरला 24 फेब्रुवारीला 147 चेंडूंत दोनशे धावांचा वर्षाव करताना प्रबळ इच्छाशक्तीचा प्रत्यय आणून दिला. सचिन तेंडुलकरने फलंदाजीला वैभवाच्या शिखरावर नेताना अनेक विक्रम केले. ते पाहताना क्रिकेट रसिकांनी आश्चर्याने तोंडात बोटे घातली. विक्रमवीर मनस्वी असतात. जे अशक्य आहे असा सर्वसाधारण समज असतो त्याच्यावरच ते झेप घेतात.\nशंभर मीटर धावण्याच्या शर्यतीत दहा सेकंदांचा अडसर दूर करण्याची ईर्षा महान धावपटू बाळगत असे. 1964 पासून रॉबर्ट हेस, जिमी हाइन्स, कार्ल लुइस ह्यांनी हे शिवधनुष्य पेलले. हे सर्वसाधारण मानवी क्षमतेच्या पलीकडचे आहे. उसेन बोल्ट ह्याने तर वादळी वा-याच्या वेगाला आव्हान दिले. त्याने म्हटले, ''हा आश्चर्यकारक विक्रम करून सचिनने आपले श्रेष्ठत्व सिध्द केले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर वीस वर्षे टिकणे हीच मुळी उत्तुंग कामगिरी आहे\nसचिनने आंतरराष्ट्रीय स्तरावर अलौकिक कामगिरी करणा-या खेळाडूंच्या पंक्तीत केव्हाच स्थान मिळवले आहे लान्स आर्मस्ट्राँग ह्याने फ्रान्समधील जगप्रसिध्द शर्यत सलग सात वेळा जिंकली. मायकेल शुमाकरने एफ वन मोटार शर्यत पाच वेळा जिंकली. पिट सॅम्प्रसचा चौदा ग्रँड स्लॅम विजयाचा पराक्रम पुन्हा होणे नाही अशी धारणा होती; रॉजर फेडररने ती फोल ठरवली लान्स आर्मस्ट्राँग ह्याने फ्रान्समधील जगप्रसिध्द शर्यत सलग सात वेळा जिंकली. मायकेल शुमाकरने एफ वन मोटार शर्यत पाच वेळा जिंकली. पिट सॅम्प्रसचा चौदा ग्रँड स्लॅम विजयाचा पराक्रम पुन्हा होणे नाही अशी धारणा होती; रॉजर फेडररने ती फोल ठरवली त्याने आत्तापर्यंत सोळा ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत. खेळाडूच्या सर्वोत्कृष्ट कामगिरीचा मापदंड कसा ठरवायचा\nग्वाल्हेर येथील दक्षिण आफ्रिकेविरुध्द एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना सुरू झाला तेव्हा त्या दिवशी काही अलौकिक घडणार आहे ह्याची सुतराम कल्पना नव्हती. मात्र तेंडुलकरने शतक पूर्ण केले तेव्हा बावीस षटके बाकी होती. पहिल्या शतकासाठी नव्वद चेंडूंचा सामना करणा-या सचिनने दुस-या शतकाचा उंबरठा फक्त सत्तावन्न चेंडूंत ओलांडला. त्यावेळी आक्रमक फलंदाजीचा झंझावात पाहायला मिळाला.\nदोनशे धावांच्या खेळीत सचिनने पंचवीस चौकार आणि तीन षटकार यांची आतषबाजी केली. त्याचे अप्रतिम कव्हर ड्राइव्ह्ज, नाजूक लेटकट्स, थरारक हूक्स, सनसनाटी पूल्स, मनगटांची लवचीकता दाखवणारे फ्लिक्स, शक्तिशाली स्लॅश अशा अनेक फटक्यांनी स्टेडियमवरील आणि चित्रवाणी संचांसमोरील प्रेक्षकांच्या उत्साहाला पारावार राहिला नाही.\nह्या द्विशतकापूर्वी एकदिवसीय क्रिकेटमध्ये सचिनच्या अनेक दैदिप्यमान खेळी पाहायची संधी रसिकांना मिळाली आहे. त्यांपैकी शारजा येथील एप्रिल 1998 मध्ये कोका कोला कप स्पर्धा जिंकताना ऑस्ट्रेलियाविरूध्द लागोपाठच्या सामन्यांत फटकावलेल्या दोन शतकांचा विसर पडणे अशक्य आहे. त्यांपैकी पहिल्या सामन्यात सचिनची फलंदाजी सुरू असताना वाळूचे वादळ आल्यावर काही काळ खेळ थांबला होता. सचिन पुन्हा खेळ सुरू होण्याची प्रतीक्षा करताना ड्रेसिंग रूममध्ये न जाता सीमारेषेनजिक खुर्चीत बसला. तो मनाने आणि शरीराने मैदानातच उपस्थित होता पुन्हा खेळ सुरू झाल्यावर ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांवर सचिन नावाचे वादळ घोंगावले. सचिनचा रुद्रावतार पाहताना प्रेक्षकांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. सचिनने शेन वॉर्नसह सर्व गोलंदाजांना झोडपले आणि क्षेत्ररक्षकांना सळो की पळो केले.\nन्यूझीलंडविरुध्द हैदराबाद येथे नोव्हेंबर 1999 मध्ये दीडशे चेंडूंत 186 धावा करताना सचिनने शक्तीचा वापर न करता तंत्र आणि कौशल्य यांचे दर्शन घडवले. वीस चौकार आणि तीन षटकार मारताना त्याने बिलकूल जोखीम पत्करली नाही; तशीच नजाकतयुक्त खेळी त्याने मार्च 2004 मध्ये लाहोर येथे पाकिस्तानविरुध्द केली होती.\nकाही पराक्रम अचंबित करणारे असतात. मात्र ते पराक्रम व्यर्थ ठरतात. कारण त्यावर विजयाचा मुकुट विराजमान होत नाही. इंडियन प्रिमियर लिगच्या (आयपीएल) तिस-या स्पर्धेत राजस्थान रॉयलच्या युसुफ पठाणने सदुतीस चेंडूंत शतक झळकावले. एका चेंडूवर सरासरी 2.70 धावा ठोकणा-या पठाणने आयपीएल स्पर्धेत नवा विक्रम प्रस्थापित केला; मात्र त्याचा हा आनंद टिकाऊ ठरला नाही. तो शंभर धावांवरच धावचित झाला. त्याचे आणखी दुर्दैव म्हणजे तो खेळणा-या फलंदाजाच्या समोरील टोकाला असताना धावचित झाला गोलंदाज सतीशने चेंडू टाकल्यानंतर पठाण नैसर्गिकपणे क्रिझच्या पुढे आला. फलंदाज डोग्राने तटवलेला चेंडू थेट सतीशच्या दिशेने आला. त्याने चपळाईने पठाणला धावचित केले गोलंदाज सतीशने चेंडू टाकल्यानंतर पठाण नैसर्गिकपणे क्रिझच्���ा पुढे आला. फलंदाज डोग्राने तटवलेला चेंडू थेट सतीशच्या दिशेने आला. त्याने चपळाईने पठाणला धावचित केले आठ षटकार आणि नऊ चौकारांची आतषबाजी करणारा पठाण त्या डावात असाच बाद होऊ शकला असता, इतके चापल्य त्याच्या बॅटला तेव्हा लाभले होते\nवीस षटकांत सहा बाद 212 धावांची मजल मारणा-या मुंबई इंडियन्सला प्रत्युत्तर देताना राजस्थान रॉयल्सची 9.2 षटकांत चार बाद 66 अशी दयनीय अवस्था झाली होती. त्यानंतर मुंबई इंडियन्सला पठाणी हिसका पाहायला मिळाला. पठाणच्या खेळीचे तीन टप्पे होते. त्याने पहिल्या पंधरा धावा केल्या, त्या अवधीत त्याने फक्त एक षटकार ठोकला. पाच चेंडू निष्फळ ठरले. बारा चेंडूंच्या तिस-या टप्प्यात त्याने दोन षटकार आणि तीन चौकार यांच्या साहाय्याने एकतीस धावा ठोकल्या. सर्वांत घणाघाती होता मधला टप्पा. पठाणने फक्त अकरा चेंडूंत चौपन्न धावांचा वर्षाव केला. सहा चौकार पाच उत्तुंग षटकार एकही चेंडू निष्फळ नाही\nपठाणचे शतक पूर्ण झाल्यावर विजय समोर दिसू लागला होता. सतरा चेंडूंत चाळीस धावा पठाण बाद झाला मात्र, मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांना हुरूप आला. राजस्थान रॉयलच्या फलंदाजांनी पठाणची लढाई व्यर्थ ठरू नये असा चंग बांधला. ही झुंज पाहताना प्रेक्षक बेभान झाले. अखेरच्या चेंडूवर पाच धावांची आवश्यकता अशी दोलायमान अवस्था निर्माण झाली. प्रेक्षकांच्या डोळयांसमोर जावेद मियांदाद तरळू लागला. गोलंदाज मलिंगाच्या जागी चेतन शर्माचा भास होऊ लागला. शारजा येथील भारत-पाकिस्तान सामन्यातील शेवटच्या चेंडूवर, मियांदादने चेंडू बॅटच्या टोल्याने प्रेक्षकांत भिरकावून (हुकमी षटकार मारून) पाकिस्तानला ऐतिहासिक विजय मिळवून दिला होता पठाण बाद झाला मात्र, मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांना हुरूप आला. राजस्थान रॉयलच्या फलंदाजांनी पठाणची लढाई व्यर्थ ठरू नये असा चंग बांधला. ही झुंज पाहताना प्रेक्षक बेभान झाले. अखेरच्या चेंडूवर पाच धावांची आवश्यकता अशी दोलायमान अवस्था निर्माण झाली. प्रेक्षकांच्या डोळयांसमोर जावेद मियांदाद तरळू लागला. गोलंदाज मलिंगाच्या जागी चेतन शर्माचा भास होऊ लागला. शारजा येथील भारत-पाकिस्तान सामन्यातील शेवटच्या चेंडूवर, मियांदादने चेंडू बॅटच्या टोल्याने प्रेक्षकांत भिरकावून (हुकमी षटकार मारून) पाकिस्तानला ऐतिहासिक विजय मिळवून दिला होता राजस���थान रॉयल्सच्या मस्कारेन्हासला ती करामत करता आली नाही. मुंबई इंडियन्स चार धावांनी जिंकले. मात्र मलिंगाचा अखेरचा चेंडू पडेपर्यंत मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंचा, स्टेडियमधील प्रेक्षकांचा, चित्रवाणीला चिकटलेल्या चाहत्यांचा आणि हो राजस्थान रॉयल्सच्या मस्कारेन्हासला ती करामत करता आली नाही. मुंबई इंडियन्स चार धावांनी जिंकले. मात्र मलिंगाचा अखेरचा चेंडू पडेपर्यंत मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंचा, स्टेडियमधील प्रेक्षकांचा, चित्रवाणीला चिकटलेल्या चाहत्यांचा आणि हो प्रेक्षकांचा एक नवीन वर्ग उदयास आलाय; चित्रपटगृहात मोठया पडद्यावर टी-20 सामना पाहणारा प्रेक्षक, ह्या सर्वांचा श्वास थांबला होता.\nफलंदाज आणि गोलंदाज सामना फिरवतात हे सर्वश्रुत आहे. पण क्षेत्ररक्षकाने सामन्याला कलाटणी दिलेले काही क्षण आहेत. दक्षिण आफ्रिकेचा जाँटी ऱ्होड्स हा असा एक क्षेत्ररक्षक. 14 नोव्हेंबर, 1993 रोजी ब्रेबॉर्न स्टेडियमवर हिरो कप स्पर्धेतील सामना सुरू होता. प्रतिस्पर्धी होते दक्षिण आफ्रिका आणि वेस्टइंडीज. त्या सामन्यात जाँटी ऱ्होड्सने एकापाठोपाठ एक पाच आश्चर्यकारक झेल घेऊन वेस्टइंडीजला पराभवाच्या खाईत लोटले.\nदिनकर गांगल हे 'थिंक महाराष्ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्य संपादक. ते मूलतः पत्रकार आहेत. त्यांनी पुण्यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय (थॉम्सन फाउंडेशन) पाठ्यवृत्ती मिळाली आहे. त्याआधारे त्यांनी देश विदेशात प्रवास केला.\nलेखक: दिनकर गांगल Dinkar Gangal\nलेखक: दिनकर गांगल Dinkar Gangal\nमराठी न्यूनगंडांतर अर्थात रडीचा डाव\nलेखक: दिनकर गांगल Dinkar Gangal\nलेखक: दिनकर गांगल Dinkar Gangal\nलेखक: दिनकर गांगल Dinkar Gangal\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.newsmasala.in/2018/03/", "date_download": "2020-04-07T15:36:17Z", "digest": "sha1:S4XZIZTJHOIMC4DVOGTZU5YDW7C3AIZZ", "length": 28406, "nlines": 191, "source_domain": "www.newsmasala.in", "title": "News Masala", "raw_content": "\n वैद्यकीय खर्चाचे बी��� मंजूर करून देण्यासाठी मागीतली लाच \nतक्रारदार यांच्याअपघाताचे वैद्यकीय बील मंजूर करून देण्यासाठी राज्य कामगार विमा योजना, प्रशासन अधिकारी यांना, आर्थिक वर्ष संपण्याच्या शेवटच्या दिवशी लाचलुचपत विभाग, नवी मुंबई कडून लाच स्विकारतांना पंचासमक्ष ताब्यात घेण्यात आले.\n▶ युनिट - *नवी मुंबई*\n▶ तक्रारदार-पुरूष वय 27 वर्ष\n▶ आरोपी- सुनिता दत्ताञय घोडिंदे (माहेरचे नाव) असुन सुनिता दयानंद झेमसे (सासरचेनाव) , वय 52 वर्ष, नोकरी- प्रशासन अधिकारी, राज्य कामगार विमा योजना, वाशी नवी मुंबई.\n▶ लाचेची मागणी - 3000 /-\n▶ लाच स्विकारली - 3000/-\n▶ हस्तगत रक्कम -3000/- रु\n▶ लाचेची मागणी - ता. 31/03/2018\n▶ लाच स्विकारली ता. 31/03/2018 रोजी 18:38 वाजता.\n▶ लाचेचे कारण -. तक्रारदार यांच्या आपघाताच्या वैद्यकिय खर्चाचे बील मंजूर करून देण्यासाठी यातील लोकसेवक यांनी तक्रारदार यांचेकडे 3०००/- रु लाचेची मागणी करून 3०००/- रु लाचेची रक्कम पंचासमक्ष स्वीकारली.\n\"असे ही एकदा व्हावे\" असं वाटत असेल तर ६ एप्रिलला बघायलाच हवा \n+91 07387333801पुणे(२६)::- \"असे ही एकदा व्हावे\" या आशेवर प्रत्येक व्यक्ती जीवन व्यथित करीत असतांना तो अनेक नात्यांना जपत त्यांची जबाबदारी पेलत, गुंतागुंतीच्या आयुष्यात रंग भरित असतो. अशा या नात्याच्या याच आशावादी पैलुंवर आधारित झेलू इंटरटेंटमेंट निर्मित आणी सुश्रुत भागवत दिग्दर्शित \"असे ही व्हावे\" हा सिनेमा येत्या ६ एप्रिल रोजी प्रदर्शित होत आहे.\nप्रेमाची नवी परिभाषा मांडण्याचा प्रयत्न या सिनेमात करण्यांत आला आहे. अवधूत गुप्तेंच्या मार्गदर्शनाखाली सिनेमाची गाणी तयार झालीत. रोमँटीक गाणं, एक गझल व एक शास्रीय ठुमरी संगीतबद्ध केली आहे. या गाण्यांमधील \"किती बोलतो आपण\" या गाण्याला किर्ती किल्लेदारचा आवाज लाभला आहे. तसेच \"भेटते ती अशी\" या गाण्यासोबत \"यु नो व्हाट\" या कवितेने रसिकांना प्रदर्शनापूर्वीच मोहीनी घातली आहे. ही कविता उमेश कामत व तेजश्री प्रधान ने म्हटली आहे. तीला वैभव जोशी ने शब्दबद्ध करतांना या कवितेचे गाण्यांत रूपांतर न करता दोन्ही कलाकारांकडून वदवून घेण्याची किमया सुश्रुत भागवतने साधली.ही …\nसंजय राऊत मराठा शिवसैनिकांना प्रभावहीन करणारे कुटील व्यक्तिमत्व-अँड.शिवाजी सहाणे\nमातोश्रीला वेठीस धरून राजकीय नफेखोरीचा ठेला चालविणार्या संजय राऊत यांनी निष्ठावान शिवसैनिकांना विशे���तः मराठा समाजातील शिवसैनिकांना वारंवार प्रभावहीन करण्याची कुटील खेळी खेळल्याचा इतिहास ताजा असताना क्रांती मोर्चाला सक्रीय पाठींबा देणारे निष्ठावंत मराठा शिवसैनिक आ.अॕड.शिवाजी सहाणे यांची हकालपट्टी करून त्यांच्या नसानसात मराठा द्वेष भरला असल्याचे सिध्द केले आहे.मराठा क्रांती मोर्चाच्या व्यासपीठावरून सकल मराठा समाज या द्वेषी प्रवृत्तीचा तिव्र निषेध करीत असून सारी ताकद आ.अॕड.शिवाजी सहाणे यांच्या पाठीशी उभी उभी करण्याचा निर्धार केला आहे.असे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक करण गायकर यांनी पञकार परिषदेत सांगीतले.आपली भुमिका स्पष्ट करतांना अॕड.शिवाजी सहाणे म्हणाले,अन्यायाविरूध्द संघर्ष करणे ही आम्हा शिवसैनिकांना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची नेहमीच प्रोत्साहित करते.ही शिकवण मला यावेळी निश्चित बळ देईल.\nगेल्या विधानपरिषदेच्या निवडणूकीत अवघ्या सत्तर मतदारांच्या जीवावर शिवसेनेने दिलेली उमेदवारी करून अॕड.शिवाजी सहाणे यांनी प्रतिकुल परिस्थितीतही विजय मिळवला होता.तत्कालीन बा…\nअँड. संदीप गुळवे यांची प्रदेश चिटणीसपदी नियुक्ती\nन्यूज मसाला, नासिकनासिक::(२६):- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुनिल तटकरे यांनी नासिकचे अँड.संदिप गुळवे यांची आज महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी पार्टीच्या चिटणीसपदी निवड केली.\nगुळवेंची निवड झाल्याबद्दल अजित पवार, विरोधीपक्ष नेते धनंजय मुंढे, आम. जयंत पाटील,आम. जितेंद्र आव्हाड, प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ, नासिक जिल्हाध्यक्ष रविंद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी अभिनंदन केले, निवड पत्र स्विकारताना आम.हेमंत टकले, आम. जयंत जाधव, आम. विद्या चव्हाण, ज्ञानेश्वर लहाने व कार्यकर्ते उपस्थित होते.\nगुळवेंची चिटणीस पदी निवड झाल्याने ईगतपुरी परीसरांसह नासिक जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या व त्यांच्या समर्थकांमध्ये आनंदोत्सवाचे वातावरण निर्माण झाले आहे.\nनासिक पोलीस आयुक्त रविंद्रकुमार सिंघल हरलेत \nनरेंद्र पाटीलसंपादक-न्यूज मसाला,नासिक विडंबनात्मक लिखाण पद्धत धर्तीवर हा लेख असुन कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही.-संपादकनासिक::-नासिकचे पोलीस आयक्त रविंद्रकुमार सिंघल आजच्या परिस्थितीत हरलेत असे म्हटल्यास हि नासिककरांच्या भवि��्यात डोकावल्यास संयुक्तिक वाटणार नाही.\nसाहेब आपण हरलात ही बाब आपणांस रूचणार नाही व तशी मान्यही करायला नको या मताचा मीही आहे, आपले बालपण दिल्लीत गेले, तेथेच इंजिनियरींगची पदवी प्राप्त केली, मास कम्युनिकेशन मधील पदविका, मानवाधिकार यांत पदव्युत्तर शिक्षण व डाँक्टरेट मिळविली, या इतक्या मोठ्या शिक्षणाच्या जोरावर राबवित असलेले उपक्रमांबाबत थोडा वेगळा विचार केल्यास, का करताहेत जनहितासाठी कार्य जे आज कुणाला कौतुकास्पद वाटणार नाही, आज रामनवमीचा दिवस , प्रभु रामचंद्रानाही वनवास भोगावा लागला व यांच कारणामुळे त्यांचे पदस्पर्श नासिकला लागले तीच हि पुण्यनगरी तेथे आपणही यांवे व अफलातून कार्य करावे, फरक इतकाच की आपण वनवास भोगायला आला नाहीत पण वर्षानुवर्षे समाजातील काही घटक वनवास भोगत होते त्यांना पावण करण्याच्या शक्तीचा (बुद्धी) वापर करित आहात इथेच आपण 'हरलात'…\nसरकारवाडा पोलीसांचे स्काटलँडच्या धर्तीवर पोलिसींग \nनरेंद्र पाटीलनासिक::-शहरांत वाहनचोरीचे अनेक गुन्हे घडत असतांना त्यांचा तपास करणे पोलींसांपुढे नेहमीच आव्हान ठरत आहे, नवनवीन टोळ्या तयार होत असतांना प्रत्येक वेळी नवीन दिशा ठरवावी लागत असते, अशा परिस्थितीत सरकारवाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक अशोक भगत व त्यांच्या सहकाऱ्यांनी दोन दिवसापूर्वी जे वाहनचोर पकडले , ती कारवाई कौतुक करण्यासारखी आहे, पोलीस नेहमीच त्यांचे कर्तव्य पाड पाडीत असतात , तो त्यांच्या कार्याचा भाग आहे , मात्र या वाहनचोरीतील गुन्हेगार पकडले याचा उल्लेख मुद्दामहून करावा लागतो,\nकारण , वाहनमालकाला माहीत नाही की आपले वाहन चोरीस गेलेले आहे, व सकाळच्या प्रहरी सरकारवाडा पोलीस वाहनमालकाला त्याच्या घरी जाऊन झोपेतून उठवून खबर देतात \nयाप्रकरणी तीन अल्पवयीन मुले आपली वाहन चालविण्याची हौस भागविण्याकरीता वाहने चोरी करतात, सरकारवाडा पोलीसांचे गस्ती पथकाला संशयास्पद हालचालींची जाणीव होते व या वाहनचोरांना पकडले जाते,\nबातमी नेहमीसारखीच आहे फक्त वाहनमालकाने वाहनचोरीचा गुन्हा दाखल केल्यानंतर चोर पकडले जातात तेथे ही उलट बातम…\nरिजर्व बँकेने दंडात्मक रकमेबाबत सर्वसामान्यांना परवडेल अशी नियमावली तयार करायला हवी काय \nअर्थ तज्ञांनो उत्तर द्या एक बातमी, तीन बँकांनी आपले व्याजदरांत केली वाढ एक बा���मी, तीन बँकांनी आपले व्याजदरांत केली वाढ पीएनबी नेही केली वाढ पूर्वी कधी किमान शिल्लकवर आजच्या इतकी दंड आकारणी होत नव्हती, आजची परिस्थिती काय \nधनादेश खात्यावर पुरेशा शिल्लक अभावी परत गेल्यास किती दंड आज बँका घेतात \nदेशाचा जीडीपी आटोक्यात कसा \nमित्रों, बँकांचे अनेक घोटाळे तसेच कर्ज बुडवून परदेशांत पळून जाणे या बाबींकडे सर्व सामान्यांनी जरूर लक्ष द्यायला हवे \nकर्ज बुडवून परदेशांत निघून गेलेल्यांचा भुर्दंड सर्वसामान्याकडून यामार्गाने वसुल केला जात आहे असे वाटते का \nमित्रों, जीडीपीची व्यवस्था बँक खात्यातील किमान शिल्लक नसल्यास, धनादेशाचा अनादर झाल्यास दोन्ही खातेदारांना भुर्दंड, बँक आणी ग्राहक यांना पुरविल्या जाणाऱ्या सुविधा व या सर्वांवर जीएसटी, सीजीएसटी च्या माध्यमातून वसुल करून सरकारचा खजिनाही वाढवायचा हि हुशार अर्थतज्ञांची खेळी वाटते काय \nमित्रों, तरीही बँकांची भूक भागत नाही मग व्याजदरांत वाढ केली जाते, हे कारण संयुक्तिक वाटते काय \nमित्रो, आपल्याला अशा पद्धतीने लुटले ज…\nमिसेस भारत आयकाँन २०१८ चा दुसरा सीजन येत आहे-अखिल बन्सल\nरॉयल हेरिटेज ग्रुपतर्फे मिस आणि मिसेस भारत आयकॉन हा थाटामाटाचा भारतातील कार्यक्रम आहे.प्रत्येक घरातील मिस आणि मिसेससाठी हा सन्मान सोहळा आहे. मिस आणि मिसेस भारत आयकॉनचे आयोजक आणि दिग्दर्शक श्री.अखिल बन्सल मिसेस भारत आयकॉन्च्या उत्तुंग यशानंतर श्री.अखिल बन्सल रॉयल हेरिटेजचे अध्यक्ष हे मिस आणि मिसेस भारत आयकॉन्चा दुसरा सिझन घेऊन येत आहेत.हा प्रथिष्टीत आणि अद्वितीय असा कार्यक्रम आहे.श्री.अखिल बन्सल म्हणतात की,टीम मिस आणि मिसेस भारत आयकॉन 2018 हे सांगताना आनंद होतो की शीतल अरपल यांची पुणे दिग्दर्शक म्हणून बोर्डावर यांची नियुक्ती झाली आहे. पुण्यातील ऑडिशन या त्यांच्या मार्गदर्शनाखाली होतील. शीतल अरपल म्हणतात की त्यांना पुण्यातील फॅशन आणि मीडिया क्षेत्रातून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.\nआणि त्यांना त्याबद्दल सर्वांचे आभार मानायचे आहेत.या कार्यक्रमाचे ऑडिशन्स प्रत्येक शहरात होतील आणि मुंबई मध्ये अंतिम सोहळा होईल. मिस आणि मिसेस भारत आयकॉन ही प्रत्येक भारतीय / NRI मुली आणि लग्न झालेल्या बायकांसाठी खु…\nनावा नासिकची शान, व्यावसायिकताच नसुन कौटुंबिक भान असलेले आदर्श कुटुंब\nनावा' चे वा���्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न\nनाशिक- नाशिक अॅडव्हर्टायझिंग एजन्सीज् वेल्फेअर असोसिएशन (नावा) चे कुटुंबियांसमवेत असलेले स्नेहसंमेलन आणि वार्षिक सर्वसाधारण सभा त्र्यंबक रोडवरील हाॅटेल संस्कॄती येथे उत्साहात संपन्न झाली. सभेमध्ये नवीन कार्यकारिणी कार्यरत झाल्यापासून आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय जाहिरात दिन, माध्यमांमधील क्रिकेट स्पर्धा आणि भविष्यातील उपक्रमांवर चर्चा करण्यात आली . सभासदांच्या जाहिरात व्यवसायातील समस्यांबद्दल महत्त्वपूर्ण चर्चा झाली.\nयावेळी विविध स्पर्धांचे कुटुंबियांसाठी आयोजन करण्यात आले ,त्यामध्ये सभासदांचे कुटुंबीय व त्यांची मुले मुली उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. सर्व महिलांनी सहभागी होऊन कार्यक्रमात रंगत आणली. याप्रसंगी अध्यक्ष विठ्ठल देशपांडे, संस्थापक अध्यक्ष, माजी अध्यक्ष मोतीराम पिंगळे, विठ्ठल राजोळे , नितीन राका, माजी सचिव मंगेश खरवंडीकर , कार्याध्यक्ष राजेश शेळके, सरचिटणीस दिलीप निकम, मिलिंद कोल्हे पाटील, गणेश नाफडे, खजिनदार अमोल कुलकर्णी सुहास मुंदडा, अनिल अग्निहोत्री, अमित काळे, सुनील महामुनी, किरण पाटील, सतीश बोरा, महेश कलं…\nवाईन फेस्टिवलमुळे नासिकचे पर्यटनात वाढ होईल-आ.सीमा हिरे. अविस्मरणीय क्षणांचा अनोखा संगम म्हणजे नासिक व्हँली वाईन क्लस्टर व ग्रेप काउंटी-एक वाईन प्रेमी\nशुक्रवार ९ मार्च १८\nनाशिक - एका बाजूला \"महेंगी हुई शराब के थोडी थोडी पिया करो\" सारख्या मनाला भावणाऱ्या गझल आणि दुसरीकडे वाईनचे ग्लासवर ग्लास रिचवणारे दर्दी रसिक प्रेक्षक अशा अपूर्व योगात \"हॉटेल ग्रेप काऊंटी\" येथे नाशिक व्हॅली वाईन क्लस्टर आयोजित इंडिया ग्रेप हार्वेस्ट च्या पाचव्या सत्रास शुक्रवारी सुरुवात झाली . दुपारी ४ वाजेपासूनच शेतकरी बाजार मध्ये शेकडो ग्राहकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती . अनेक शेतकऱ्यांनी सेंद्रिय पद्धतीने पिकवलेला भाजीपाला येथे विक्रीस आणला होता . त्याबरोबरच जिल्ह्यातील अनेक नामांकित वाईन उत्पादक कंपन्यांनी आपली उत्पादने टेस्टिंगसाठी आणि ग्राहकांसाठी सादर केलीत . यावेळी शेतकऱ्यांच्या यशोगाथाही चित्रफितीद्वारे दाखविण्यात आल्या . यावेळी ग्रेप काउंटीचे किरण चव्हाण , इंडिया ग्रेप हार्वेस्ट चे अध्यक्ष जगदीश होळकर, सेक्रेटरी राजेश बोरसे , राजेश जाधव , प्रदीप ��ाचपाटील , मनोज जगताप , समीर रहाणे उपस्थित होते .\nरात्री सत्यम आनंद यांचा गझल गायनाचा कार्यक्रम उशिरापर्यंत चांगलाच रंगात आला होता . \"होश वालोंको खबर क्या\" , \"चाँदी जैसा रंग…\nपंधरा वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात आहे, ऋततपाखरं व आनंदी नासिक या साप्ताहिकाचे संपादक पद सांभाळले व आता \"न्यूज मसाला\" हे साप्ताहिक २०१२ पासून प्रकाशित करीत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A8%E0%A5%AB%E0%A5%AC", "date_download": "2020-04-07T18:08:13Z", "digest": "sha1:NE65BJW52STF4GUHLPH3V752YYEWLKD7", "length": 2155, "nlines": 29, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "इ.स. १२५६ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nइसवी सनाच्या दुसर्या सहस्रकातील एक वर्ष\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १२ वे शतक - १३ वे शतक - १४ वे शतक\nदशके: १२३० चे - १२४० चे - १२५० चे - १२६० चे - १२७० चे\nवर्षे: १२५३ - १२५४ - १२५५ - १२५६ - १२५७ - १२५८ - १२५९\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडीसंपादन करा\nडिसेंबर १५ - मोंगोल सेनानी हुलागु खानने ईराणमधील अलामतचा बालेकिल्ला हश्शाशिन काबीज करून ऊध्वस्त केले. मोंगोलांची ईशान्य आशियातील आगेकूच सुरू.\nसप्टेंबर १ - कुजो योरित्सुने, जपानी शोगन.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A7%E0%A5%AA%E0%A5%AD", "date_download": "2020-04-07T17:13:29Z", "digest": "sha1:5NUVAJREGZWBOCSFFHX3V6VQYIHS7L2E", "length": 5530, "nlines": 202, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. ११४७ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: ११ वे शतक - १२ वे शतक - १३ वे शतक\nदशके: ११२० चे - ११३० चे - ११४० चे - ११५० चे - ११६० चे\nवर्षे: ११४४ - ११४५ - ११४६ - ११४७ - ११४८ - ११४९ - ११५०\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\nमे ९ - मिनामोटो नो योरिमोटो, जपानी शोगन.\nइ.स.च्या ११४० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या १२ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या २ र्या सहस्रकातील वर्षे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ०८:१० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. ��धिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%A8%E0%A4%B0-%E0%A4%A6%E0%A4%B0-31-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B9-2/", "date_download": "2020-04-07T17:23:15Z", "digest": "sha1:6WUZADNS2SAGZFZED5TWC2BYG5BKE7QA", "length": 6769, "nlines": 132, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "रेडीरेकनर दर 31 मार्चला नाहीच | Janshakti Newspaper", "raw_content": "\nकोरोना संशयित म्हणून 15 नवीन रुग्ण दाखल\nनवापूर शहरातील लोकांना गृहोपयोगी साहित्याचे वाटप\nप्रेरणादायी : बहीण भाऊंनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दिला १४ हजाराचा मदतनिधी\nमाजी आ. साहेबराव पाटलांकडून ६५ कुटूंब दत्तक\nशासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील २५ कर्मचार्यांना शो-कॉज\nनगरसेवक धिरज सोनवणे यांच्याकडून गरजूंना किराणा वाटप\nअटी न ठेवता सर्वांनाच सरसकट स्वस्त धान्य द्या\nरावेर लोकसभा मतदारसंघात खासदारांच्या स्वखर्चाने गरजूंना जेवण\nएरंडोल नगरपालिकेतर्फे सॅनिटायझर्सची फवारणी\nकोरोना संशयित म्हणून 15 नवीन रुग्ण दाखल\nनवापूर शहरातील लोकांना गृहोपयोगी साहित्याचे वाटप\nप्रेरणादायी : बहीण भाऊंनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दिला १४ हजाराचा मदतनिधी\nमाजी आ. साहेबराव पाटलांकडून ६५ कुटूंब दत्तक\nशासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील २५ कर्मचार्यांना शो-कॉज\nनगरसेवक धिरज सोनवणे यांच्याकडून गरजूंना किराणा वाटप\nअटी न ठेवता सर्वांनाच सरसकट स्वस्त धान्य द्या\nरावेर लोकसभा मतदारसंघात खासदारांच्या स्वखर्चाने गरजूंना जेवण\nएरंडोल नगरपालिकेतर्फे सॅनिटायझर्सची फवारणी\nरेडीरेकनर दर 31 मार्चला नाहीच\nin ठळक बातम्या, राज्य\nमुंबई – राज्य सरकारकडून दर वर्षी मार्चअखेरीस रेडीरेकनरचे दर जाहीर केले जातात. मात्र यंदा कोरोनाच्या संकटामुळे त्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.\nगेल्या पंधरा दिवसापासून महसूल विभागातील अधिकारी आणि कर्मचारी कोरोनाच्या संकटातून जनतेला सावरण्यासाठी झटत आहेत. त्यामुळे यावर्षीचे रेडीरेकनर दर ३१ मार्चला जाहीर होणार नाहीत, असे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. कोरोनाच्या संकटातून महाराष्ट्र मुक्त झाल्यानंतर हे दर जाहीर केले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.\nकेंद्राच्या उपाययोजनेचे राहुल गांधींकडून कौतुक\nपासेससाठी रावेर तहसिल कार्यालयात गर्दी\nकोरोना संशयित म्हणून 15 नवीन रुग्ण ���ाखल\nप्रेरणादायी : बहीण भाऊंनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दिला १४ हजाराचा मदतनिधी\nपासेससाठी रावेर तहसिल कार्यालयात गर्दी\nअभाविपकडून विद्यार्थ्यांना जेवण, संपर्काचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A5%8C%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7", "date_download": "2020-04-07T17:25:30Z", "digest": "sha1:K6VIFRHOTLRSBHJ2WHP4T6U7UXVM44W5", "length": 3696, "nlines": 36, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "बौद्ध - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nबुद्धांना वंदन करताना एक कुटुंब\nबौद्ध (इंग्रजी: Buddhist / बुद्धिस्ट) हे गौतम बुद्धांनी स्थापन केलेल्या बौद्ध धर्माचे अनुयायी होय. बौद्ध अनुयांयाचे दोन वर्ग आहेत — भिक्खु-भिक्खुणी आणि उपासक-उपासिका. गौतम बुद्ध हे या बौद्धांचे संस्थापक आहेत. जगातील अतिप्राचीन धर्मांपैकी एक आणि पहिला विश्वधर्म म्हणजे बौद्ध धर्म होय. लोकसंख्येच्या दृष्टीने बौद्ध हा जगातील द्वितीय क्रमांकाचा धर्म आहे. जगभरातील ७ अब्ज लोकसंख्येत १.६ अब्ज ते २.१ अब्ज (२३% ते २९%) लोकसंख्या बौद्ध अनुयायी आहेत.[१][२][३][४] बौद्ध अनुयायी हे जगातील प्रत्येक खंडात आढळतात मात्र आशिया खंडात हे बहुसंख्यक आहेत. आशिया व्यतिरिक्त युरोपातील बौद्ध बहुसंख्य असलेला काल्मिकिया हा एकमेव प्रजासत्ताक प्रांत (स्वातंत्र्य राज्य) आहे.\nहे सुद्धा पहासंपादन करा\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/node/1277", "date_download": "2020-04-07T17:39:49Z", "digest": "sha1:SX5O74TP6YI6BK5PPCJVY42K7EYHSB7Q", "length": 7356, "nlines": 84, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "गंमत एका अक्षराची आणि शब्दाची! | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nगंमत एका अक्षराची आणि शब्दाची\n'मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे' आणि 'मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे.' या दोन विधानांमध्ये केवळ 'च' या एका अक्षराचा फरक असला तरी विधान उच्चारल्यानंतर त्यातल्या गर्भितार्थात मोठाच फरक पडतो. आचार्य अत्रे आणि यशवंतराव चव्हाण एका कार्यक्रमाला भेटले.\nयशवंतरावांना तो 'च' खटकत होता. त्यांनी अत्र्यांना विचारले, ''अत्रे, मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे हे तुमचे विधान ठीक आहे, पण तुम्ही तो 'च' कशाला मधे घातला\n'' अहो, तो अतिशय महत्वाचा आहे.'' अत्रे म्हणाले.\n'' 'चला' एवढे महत्व द्यायचे कारण काय\n'' अहो, 'च' किती महत्त्वाचा असतो हे मी का तुम्हाला सांगायला पाहिजे.''\n'' तुमच्या आडनावातला 'च' काढला तर मागे काय राहतं व्हाण'' अत्रे मिष्किल हसत म्हणाले.\nमहाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्या नेत्यांची बैठक बेळगाव प्रश्नावर भरली. बेळगाव कर्नाटकातच का असावे याबद्दल कन्नडीगा नेत्यांनी आपले पुरावे, दाखले दिले. त्याला महाराष्ट्रातल्या नेत्यांनी उत्तर दिले. आणि आपल्या म्हणण्याच्या पुष्ट्यपर्थ पुरावे, दाखले सादर केले. दोन्ही बाजूंकडून दावे जोरदार मांडले जाऊ लागले.\nशेवटी, देशपांडे आडनावाच्या एका कन्नड नेत्यांनी अफलातून मुद्दा मांडला. ते म्हणाले ''ते बेळगावचे नाव आहे ना त्यातली पहिली दोन अक्षर घेतली तर 'बेळ' शब्द बनतो, तो कानडी असतो. म्हणून म्हणतो ते बेळगाव कर्नाटकालाच देऊन सोडा.''\nयावर कोणाला काय बोलावे हे सुचेना. पण असल्या बालिश दाव्याने नामोहरम होतील तर ते अत्रे कसले ते उठून उभे राहिले आणि म्हणाले, '' नावातल्या पहिल्या दोन अक्षरांनी तयार होणारा शब्द हाच निकष वापराचा असेल तर उद्या कोणताही मराठी माणूस थेट लंडनवर आपला अधिकार सांगेल.''\nयानंतर एवढा मोठा हशा पिकला की ते देशपांडे आडनावाचे गृहस्थ आपल्या विधानासह त्या हास्यलाटेत पार वाहून गेले.\nआदर्श मोठे - विकसनशील छोट्यांसाठी\n‘व्यासपीठ’ शिक्षक प्रेरित होईल\nसिंधी व मराठी या भाषांची तुलना\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.pandharpurlive.com/2020/03/SVERI-News_17.html", "date_download": "2020-04-07T15:36:06Z", "digest": "sha1:YVF5DVIANR2K6MRI4F76WFTCJ3WSOCKB", "length": 16789, "nlines": 90, "source_domain": "www.pandharpurlive.com", "title": "स्वेरीतील संशोधनाची गती वाढत आहे -प्राचार्य डॉ. एन.डी.मिसाळ - Pandharpur Live", "raw_content": "\nपंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल\nस्वेरीतील संशोधनाची गती वाढत आहे -प्राचार्य डॉ. एन.डी.मिसाळ\nस्वेरीमध्ये ‘क्षितीज २ के २०’ हा कार्यकम संपन्न\nपंढरपूर- ‘क्षितीज २ के २०’ इव्हेंटच्या माध्यमातून बौद्धिक क्षमतेला संशोधनाकडे नेण्यासाठी प्रेरणा मिळते. त्यामुळे विद्यार्थी अधिकाधिक संशोधनात आपला वेळ घालवून नवीन निर्मिती करत आहेत. त्यामुळे स्वेरीतील संशोधनात प्र���ती होत असून त्याची गती आता वाढत आहे. विद्यार्थ्यांची बौद्धिक व मानसिक क्षमता लक्षात घेतली तर भविष्यकाळात अधिकाधिक संशोधन होईल.’ असे प्रतिपादन स्वेरी संचलित डिप्लोमा इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ.एन.डी मिसाळ यांनी केले.\nयेथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालय, पंढरपूरमध्ये मेसा (मेकॅनिकल इंजिनिअरिंग स्टुडंट्स असोसिएशन) आणि द इन्स्टिटयूशन ऑफ इंजिनिअर्स (इंडीया), कोलकाता स्टुडंट्स चॅप्टर यांच्या संयुक्त विद्यमाने स्वेरीत मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाने आयोजिलेल्या ‘क्षितीज २ के २०’ या तांत्रिक संशोधन उपक्रमाच्या उदघाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डिप्लोमा इजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ.मिसाळ मार्गदर्शन करत होते. प्रारंभी मेसा प्रतिनिधी सिद्धेश्वर खपाले यांनी ‘क्षितीज २ के २०’ इव्हेंट विषयी सविस्तर माहिती दिली. त्यात विविध संशोधन स्पर्धा, मिळणारे बक्षिसे याविषयी माहिती दिली.\nमेकॅनिकल इजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ. सचिन सोनवणे यांनी देखील मनोगतातून विद्यार्थ्यांना संशोधन स्पर्धेसाठी प्रेरित केले. या कार्यक्रमामध्ये आठ प्रकारच्या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या सर्व स्पर्धा सुरळीतपणे पार पडल्या. या उपक्रमासाठी बाहेरील महाविद्यालयातून आलेल्या जवळपास पाचशेहून अधिक विद्यार्थी व विद्यार्थीनींनी सहभाग घेतला होता. स्पर्धा जिंकणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षिस, स्मृतीचिन्हे व प्रमाणपत्रे याचे वाटप करण्यात आले. यामध्ये एकूण अठरा हजार रुपयांची बक्षिसे विजयी स्पर्धकांना देण्यात आली. बक्षिस वितरणाने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी बाहेरून आलेल्या विद्यार्थ्यांनी केलेल्या सोय-सुविधेबाबत संयोजकांचे कौतुक केले. यावेळी विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. अभय उत्पात, प्रा. एस. व्ही. कुलकर्णी, समन्वयक प्रा. संजय मोरे व विविध महाविद्यालयातून आलेले सहभागी विद्यार्थी उपस्थित होते. श्रद्धा गजाकोश व प्रा. यशपाल खेडकर यांनी सूत्रसंचालन केले तर आभार विद्यार्थिनी सचिवा शुभदा म्हेत्रे यांनी मानले.\nछायाचित्र-१. ‘क्षितीज २ के २०’ याचे उदघाटन डिप्लोमा इजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ.एन.डी मिसाळ यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सोबत सिद्धेश्वर खपाले,विद्यार्���ी अधिष्ठाता डॉ. अभय उत्पात, समन्वयक प्रा. संजय मोरे, प्रा. एस. व्ही. कुलकर्णी, डॉ. सचिन सोनवणे, शुभदा म्हेत्रे आदी मान्यवर\n२. मार्गदर्शन करताना प्रमुख पाहुणे डिप्लोमा इजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ.एन.डी मिसाळ सोबत प्राध्यापक वर्ग मान्यवर.\nश्री. भगवान गणपतराव वानखेडे (मुख्य संपादक)(सोशल मिडीया महामित्र, महाराष्ट्र शासन)(सोलापूर जिल्हाध्यक्ष- पत्रकार संरक्षण समिती) मोबाईल- 8149624977 Whatsup- 8308838111 .\nसंतापजनक... पोटच्या मुलींवरच प्राचार्य असलेल्या बापाने केला बलात्कार\nपंढरपूर लाईव्ह ऑनलाईन- बापलेकींच्या नात्याला काळीमा फासणारी संतापजनक घटना बीड जिल्ह्यात घडल्याचे समोर आले आहे. प्राचार्य असलेल्या बापा...\nपुणे विभागात आज सायंकाळपर्यंत ८५ पॉझिटिव्ह रूग्ण... स्थलांतरित मजुरांसाठी प्रशासनातर्फे ९७ तर साखर कारखान्यामार्फत ५४२ कॅम्प सुरू -विभागीय आयुक्त डॉ.दिपक म्हैसकर\nपंढरपूर Live - 1) पुणे विभागामध्ये पुणे शहरामध्ये कोरोना सांसर्गिक रुग्णसंख्येमध्ये आज दि. 02/04/2020 ( दुपारी 2.00 वाजेपर्यत सद्यस्थिती...\nधारदार शस्त्राने वार करत भावानेच केला भावाच्या हत्येचा प्रयत्न... पंढरपूर तालुक्यातील खळबळजनक घटना\nपंढरपूर लाईव्ह- पंढरपूर तालुक्यातील विटे येथे भावानेच भावाच्या पोटावर धाारदार शस्त्राने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजन...\nसंचारबंदीचे उल्लंघन करणार्यांवर पंढरपूर तालुका पोलिसांनी उगारला दंडुका... कासेगावात पकडला 31 हजारांचा गुटखा व तंबाखुजन्य पदार्थ...\nतालुक्यातील अनेकांवर विविध गुन्हे दाखल पंढरपूर लाईव्ह- राज्यात संचारबंदी लागू असतानाही या संचारबंदीचे उल्लंघन करणार्या अनेकांवर पं...\nआता शाळांनाही करा पाच दिवसांचा आठवडा- सुप्रिया सुळे\nपंढरपूर लाईव्ह ऑनलाईन- राज्यातील शासकीय कार्यालयासाठी पाच दिवसांचा आठवडा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याप्रमाणे शाळांनाही पाच दि...\nमुलांना जीवे मारण्याची धमकी देत विवाहीत महिलेवर वारंवार बलात्कार... पंढरपूर तालुक्यातील निंदणीय घटना\nपंढरपूर लाईव्ह वृत्त- पंढरपूर तालुक्यातील शिरढोण येथील एका पारधी समाजातील महिलेचा पती जेलमध्ये असताना सदर महिलेस, \"तुझ्या मुलांना ...\nखळबळजनक-पंढरपूर तालुक्यातील चळे येथे वीज महावितरणच्या कर्मचा-याला कोयत्याने मारहाण\nPandharpur Live : पंढरपूर तालुक्या��ील चळे येथे आकडे टाकुन होणारी वीज चोरी थांबणा-या वीज महावितरणच्या कर्मचा-याला कोयता, काठी व दगडाने ...\nगुरसाळे बंधा-यावर सेल्फी काढताना २ मुलं नदीपात्रात पडली... वाहुन गेलेल्या दोघांचा शोध सुरू\nपंढरपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील भीमा नदीवरील गुरसाळे बंधारा वरून दोन मुले सेल्फी काढण्याच्या नादात चंद्रभागा नदीमध्ये पडून वाहून ...\nपंढरपूर Live- पंढरपूर मंगळवेढा मतदार संघ निकाल अपडेट्स\nपंढरपूर लाईव्ह- पंढरपूर मंगळवेढा विधानसभा निवडणूक मतमोजणी निकाल- तिसऱ्या फेरीअखेर भारतनाना भालके 3160 मतांनी आघाडीवर ४ थी फेरी सुरु ...\nआता शाळांनाही करा पाच दिवसांचा आठवडा- सुप्रिया सुळे\nपंढरपूर लाईव्ह ऑनलाईन- राज्यातील शासकीय कार्यालयासाठी पाच दिवसांचा आठवडा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याप्रमाणे शाळांनाही पाच दि...\nमुलांना जीवे मारण्याची धमकी देत विवाहीत महिलेवर वारंवार बलात्कार... पंढरपूर तालुक्यातील निंदणीय घटना\nपंढरपूर लाईव्ह वृत्त- पंढरपूर तालुक्यातील शिरढोण येथील एका पारधी समाजातील महिलेचा पती जेलमध्ये असताना सदर महिलेस, \"तुझ्या मुलांना ...\nखळबळजनक-पंढरपूर तालुक्यातील चळे येथे वीज महावितरणच्या कर्मचा-याला कोयत्याने मारहाण\nPandharpur Live : पंढरपूर तालुक्यातील चळे येथे आकडे टाकुन होणारी वीज चोरी थांबणा-या वीज महावितरणच्या कर्मचा-याला कोयता, काठी व दगडाने ...\nगुरसाळे बंधा-यावर सेल्फी काढताना २ मुलं नदीपात्रात पडली... वाहुन गेलेल्या दोघांचा शोध सुरू\nपंढरपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील भीमा नदीवरील गुरसाळे बंधारा वरून दोन मुले सेल्फी काढण्याच्या नादात चंद्रभागा नदीमध्ये पडून वाहून ...\nश्री. भगवान गणपतराव वानखेडे (मुख्य संपादक) (सोशल मिडीया महामित्र, महाराष्ट्र शासन) (सोलापूर जिल्हाध्यक्ष- पत्रकार संरक्षण समिती) मोबाईल- 8149624977 Whatsup- 8308838111 श्री.विजयकुमार गायकवाड (उपसंपादक) मोबाईल-7083980165 मुख्य कार्यालय- शिवयोगी मंगल कार्यालय, देशमुख पेट्रोल पंपामागे, लिंक रोड, श्रीक्षेत्र पंढरपूर, जि.सोलापूर (महाराष्ट्र) ४१३३०४ ई-मेल- livepandharpur@gmail.com Site maintain support By Umesh Tonpe Call 8007773888\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://misalpav.com/content/all", "date_download": "2020-04-07T15:38:04Z", "digest": "sha1:OFS66FML5HCGHE2UNQTBPXFIPIS37TU2", "length": 14772, "nlines": 211, "source_domain": "misalpav.com", "title": "नवे लेखन | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nजे न देखे रवी...\nमिसळपाव.कॉमवर प्रकाशित झालेले सर्व प्रकारचे नवीन साहित्य येथे बघता येईल.\nकाथ्याकूट लॉकडाऊन : चौदावा दिवस ज्याक ऑफ ऑल 25\nजनातलं, मनातलं करोना हा खलनायक नव्हे नायकच : करोना महात्म्य १\nजनातलं, मनातलं मी सध्या काय करतो अनिंद्य 5\nजनातलं, मनातलं मराठ्यांच्या इतिहासातील लढायांच्या संदर्भातील काही ऐतिहासिक व्यक्तिचित्रे... शशिकांत ओक 5\nजनातलं, मनातलं शशक- माकडांपासून सुटका\nपाककृती झुकिनी पास्ता चौकस२१२ 2\nभटकंती मेळघाटः २ (नरनाळा किल्ला) प्रचेतस 10\nजनातलं, मनातलं क्युट नॅनो \nजनातलं, मनातलं Marrital Rape अर्थात वैवाहिक बलात्कार chittmanthan.OOO 6\nभटकंती कालातीत घोडदौड चलत मुसाफिर 20\nकाथ्याकूट शंका: बेळगाव महाराष्ट्रातच हवे ही मागणी नक्की कशासाठी\nजनातलं, मनातलं लॉकडाऊन : तेरावा दिवस गुल्लू दादा 44\nजे न देखे रवी... विद्ध चलत मुसाफिर 4\nजनातलं, मनातलं कार्यकारणभाव मराठी कथालेखक 3\nजे न देखे रवी... संन्यास चलत मुसाफिर 8\nभटकंती भारतदर्शन : सांस्कृतिक गीतगंगा : भाग २ : आसाम समर्पक 2\nभटकंती होसूर: एक उनाड रविवार (पुर्वार्ध) चौथा कोनाडा 18\nपाककृती कडूनिंब गुलकंद पाककृती आदिवासि 3\nजनातलं, मनातलं काळ आला होता पण वेळ नाही... महामाया 3\nपाककृती स्टफ्ड (कोकी) पराठा गणपा 14\nकाथ्याकूट मनी वॉलेट आणि add money to wallet कंजूस 14\nजनातलं, मनातलं जागतिक/भारतीय अर्थव्यवस्थेतील घडामोडी आणि आपण { भाग-८ } गोल्ड रश & रिसेट \nपाककृती बसंती पुलाव (पारंपारिक बांगला पाककृती) वामन देशमुख 4\nजनातलं, मनातलं कथा - माझा बहावा बिपीन सुरेश सांगळे 21\nजे न देखे रवी... कोरोना गीत प्रकाश घाटपांडे 6\nकाथ्याकूट गीत गाता चल (पण नक्की का..) चलत मुसाफिर 49\nजनातलं, मनातलं डॉल्फिन्स-बालकथा बिपीन सुरेश सांगळे 2\nभटकंती निळाई...... किल्लेदार 18\nजे न देखे रवी... नाभिका रे केस वाढले रे, धैर्याने उघड जरा आज सलून रे चामुंडराय 11\nजनातलं, मनातलं प्रवास माझ्या प्रेयसी (अर्थात ट्रेन ) संगे \nजनातलं, मनातलं कृतघ्न -5 बाप्पू 13\nजनातलं, मनातलं नारायण धारप यांच्या भयकथा \nजनातलं, मना���लं मराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा साहित्य संपादक 52\nजनातलं, मनातलं शैलेंद्रच्या निमित्ताने... मायमराठी 24\nजनातलं, मनातलं मजेदार कोडी..... स्वातीविशु 22\nजे न देखे रवी... मै एक चिराग बन जाऊं गणेशा 3\nजनातलं, मनातलं सोवळे ..तेव्हाचे आणि आजचे करोना सोवळे. Jayant Naik 15\nजनातलं, मनातलं लॉकडाऊन : अकरावा दिवस . चौकटराजा 37\nकाथ्याकूट भाग ३ मराठ्यांच्या लढायांचा इतिहास - येरवड्याची लढाई शशिकांत ओक 0\nजनातलं, मनातलं चित्रपट परिचय : दी झोया फॅक्टर मराठी कथालेखक 3\nजनातलं, मनातलं लॉकडाऊन:- बारावा दिवस. अत्रुप्त आत्मा 63\nजनातलं, मनातलं हसता हसता जगणे शिका, हसण्याची सवय बनवा. कबिर 1\nजनातलं, मनातलं ऊब बिपीन सुरेश सांगळे 11\nकाथ्याकूट भाग (खरा) ७ प्रतापगडावरची उलटवलेली बाजी... शशिकांत ओक 12\nजनातलं, मनातलं माणुसकीची कसोटी\nकाथ्याकूट लॉकडाऊन : दहावा दिवस प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 89\nकाथ्याकूट भाग २ मराठ्यांच्या लढायांचा इतिहास - खडकीची लढाई - ५ नोव्हेंबर १८१७ शशिकांत ओक 6\nजनातलं, मनातलं वीर चक्र सुबोध खरे 13\nजनातलं, मनातलं (ऐकाव्या + पहाव्या) च अशा मुलाखती मायमराठी 0\nभटकंती मेळघाटः १ (शहानूर-धारगड सफारी) प्रचेतस 28\nकाथ्याकूट लॉकडाऊन: नववा दिवस सतिश गावडे 50\nजनातलं, मनातलं हात, जंतू, पाणी आणि साबण कुमार१ 41\nजे न देखे रवी... करोणागीत.. माम्लेदारचा पन्खा 2\nजनातलं, मनातलं राम गाण्यांतला आणि राम आपल्या आतला निखिलचं शाईपेन 3\nजनातलं, मनातलं खऱ्या आनंदाचा साक्षात्कार chittmanthan.OOO 5\nजनातलं, मनातलं अनय ज्योति अळवणी 3\nकाथ्याकूट आर्थिक परिणाम चौकस२१२ 5\nजनातलं, मनातलं रामनवमी श्रीगणेशा 1\nजनातलं, मनातलं मॅच-फिक्सिंग कुमार जावडेकर 0\nभटकंती अलेक्झांडर : खऱ्या आनंदाचा साक्षात्कार chittmanthan.OOO 4\nपाककृती मॅकरोनी पास्ता प्रचेतस 23\nजे न देखे रवी... क्वारंटाईनमधले प्रेम मायमराठी 0\nजनातलं, मनातलं विश्वव्यापी 'करोना' : चित्रसफर कुमार१ 12\nपुस्तक पान वारंवार विचारले जाणारे प्रश्न. सरपंच 295\nपाककृती ग्योझे (गोझे) चौकस२१२ 3\nजनातलं, मनातलं जिवनात तानतनाव येवु देवु नका कबिर 2\nकाथ्याकूट कोरोनाचा कहर आणि लोकांची बेजाबदार वृत्ती. सूक्ष्मजीव 24\nजे न देखे रवी... गोष्ट अनन्त्_यात्री 1\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 16 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AF%E0%A5%AF%E0%A5%A7", "date_download": "2020-04-07T15:44:04Z", "digest": "sha1:5R4J7YEM6HUFBDE4WAC67XCAEWYBUPNV", "length": 1572, "nlines": 26, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "इ.स. ९९१ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nइसवी सनाच्या पहिल्या सहस्रकातील एक वर्ष\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: ९ वे शतक - १० वे शतक - ११ वे शतक\nदशके: ९७० चे - ९८० चे - ९९० चे - १००० चे - १०१० चे\nवर्षे: ९८८ - ९८९ - ९९० - ९९१ - ९९२ - ९९३ - ९९४\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nसम्राट एन्यू, जपानी सम्राट.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A5%A7%E0%A5%AE-%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B7-%E0%A4%9A%E0%A5%8C%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A5%80/", "date_download": "2020-04-07T15:58:15Z", "digest": "sha1:OHBYFGSXAAFCO4YQX3Y4LZIXAQ4DC6DP", "length": 6971, "nlines": 132, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "१८ रोजी आमदार शिरीष चौधरी यांचा जनता दरबार ! | Janshakti Newspaper", "raw_content": "\nकोरोना संशयित म्हणून 15 नवीन रुग्ण दाखल\nनवापूर शहरातील लोकांना गृहोपयोगी साहित्याचे वाटप\nप्रेरणादायी : बहीण भाऊंनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दिला १४ हजाराचा मदतनिधी\nमाजी आ. साहेबराव पाटलांकडून ६५ कुटूंब दत्तक\nशासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील २५ कर्मचार्यांना शो-कॉज\nनगरसेवक धिरज सोनवणे यांच्याकडून गरजूंना किराणा वाटप\nअटी न ठेवता सर्वांनाच सरसकट स्वस्त धान्य द्या\nरावेर लोकसभा मतदारसंघात खासदारांच्या स्वखर्चाने गरजूंना जेवण\nएरंडोल नगरपालिकेतर्फे सॅनिटायझर्सची फवारणी\nकोरोना संशयित म्हणून 15 नवीन रुग्ण दाखल\nनवापूर शहरातील लोकांना गृहोपयोगी साहित्याचे वाटप\nप्रेरणादायी : बहीण भाऊंनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दिला १४ हजाराचा मदतनिधी\nमाजी आ. साहेबराव पाटलांकडून ६५ कुटूंब दत्तक\nशासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील २५ कर्मचार्���ांना शो-कॉज\nनगरसेवक धिरज सोनवणे यांच्याकडून गरजूंना किराणा वाटप\nअटी न ठेवता सर्वांनाच सरसकट स्वस्त धान्य द्या\nरावेर लोकसभा मतदारसंघात खासदारांच्या स्वखर्चाने गरजूंना जेवण\nएरंडोल नगरपालिकेतर्फे सॅनिटायझर्सची फवारणी\n१८ रोजी आमदार शिरीष चौधरी यांचा जनता दरबार \nरावेर: नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि त्यांचा निपटारा करण्यासाठी आमदार शिरिष चौधरी यांचा मंगळवारी १८ रोजी रावेर तहसिल कार्यालयात जनता दरबारचे आयोजन करण्यात आले आहे. जनतेच्या काही तक्रारी असल्यास त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन रावेरच्या तहसिलदार उषाराणी देवगुणे यांनी केले आहे. १८ रोजी सकाळी ११ वाजता रावेर तहसिल कार्यालयात जनता दरबारचे आयोजन करण्यात आले आहे. रावेर विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या तक्रारी यातून सोडविण्याचा प्रयत्न आहे.\nव्हॉटस्अॅपवर प्रश्नपत्रिका पाठवून होतेय परीक्षा\nशरद पवारांनी बोलविली १६ मंत्र्यांची तातडीची बैठक; चर्चेला उधाण \nकोरोना संशयित म्हणून 15 नवीन रुग्ण दाखल\nनवापूर शहरातील लोकांना गृहोपयोगी साहित्याचे वाटप\nशरद पवारांनी बोलविली १६ मंत्र्यांची तातडीची बैठक; चर्चेला उधाण \nअरविंद केजरीवाल यांच्यासह ६ मंत्र्यांनी घेतली शपथ; जुन्याच मंत्र्यांना स्थान \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://m4marathi.com/?p=5044", "date_download": "2020-04-07T15:43:07Z", "digest": "sha1:DYUBBI5ENFBGPORCLMXROYPU2C6VEWJZ", "length": 4676, "nlines": 74, "source_domain": "m4marathi.com", "title": "स्मरणशक्ती वाढीसाठी – m4marathi", "raw_content": "\n१) अगस्त्यच्या बियांची पूड तीन ग्रॅम ते दहा ग्रॅमपयर्ंत गाईच्या धरोष्ण २५0 ग्रॅम दुधासोबत सकाळ-संध्याकाळ काही दिवसांपयर्ंत घेतल्याने स्मरणशक्तीत वाढ होते.\n२) शंखपुष्पीची ३-६ ग्रॅम पूड मधात घालून चाटावी आणि वरून दूध प्यावे. याच्या सेवनाने बुद्धीचा योग्य विकास होतो.\n३) ३-६ ग्रॅम शंखपुष्पी पूड साखर आणि दुधाबरोबर नेहमी सकाळी घेतल्याने स्मरणशक्ती वाढते.\n४) शंखपुष्पी २-४ ग्रॅम आणि वचा १ ग्रॅम पूड मुलांना दिल्याने खूपच बुद्धिमान आणि शहाणे होतात.\n५) सकाळी शंखपुष्पीचे थोडे पाणी घालून रस काढता येते. शुद्ध रस १0-२0 मिलिग्रॅम किंवा २-४ ग्रॅम पूड मध, तूप आणि साखरेबरोबर सहा महिन्यांपयर्ंत सेवन करीत राहिल्याने स्मरणशक्ती आणि बुद्धीत वाढ होते.\n६) दूध, तूप किंवा पाण्यासोबत वचाच्या खोडी���ी पूड २५0 मिलिग्रॅमच्या प्रमाणात दिवसातून दोन-तीन वेळा एका वर्षापयर्ंत किंवा किमान एक महिन्यापयर्ंत घेतल्याने स्मरणशक्तीत वाढ होते.\n७) १0 ग्रॅम वचा पूड २५0 ग्रॅम खांडसरीसोबत पाक करून रोज १0 ग्रॅम सकाळ-संध्याकाळ खाण्याने विसरण्याची सवय दूर होते.\nकुत्रा चावल्यास काय करावे\nहोमिओपॅथी- प्रभावी उपचार पद्धती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://yetaajaataa.blogspot.com/2013/06/", "date_download": "2020-04-07T17:38:27Z", "digest": "sha1:UXW4PJ2YUQ7XXZLVDP36RS4CWJOTDN5O", "length": 8015, "nlines": 220, "source_domain": "yetaajaataa.blogspot.com", "title": "येता जाता: June 2013", "raw_content": "\n'तुष्की नागपुरी' च्या येताजाता ब्लाग वर आपले स्वागत आहे. या सर्व कविता सोबत दिलेल्या छायाचित्राच्या अनुषंगाने सुचलेल्या कविता आहेत. छायाचित्र डोळ्यासमोर आले त्या वेळेला काहीच न ठरवता जे लिहिल्या गेले त्या या कविता आहेत. सर्व छायाचित्र उपलब्ध करून देणाऱ्यांचा तुष्की नागपुरी मनःपूर्वक आभारी आहे.\nरविवार, २ जून, २०१३\n(छायाचित्र सौजन्य: आलेख )\nतू रूप रांगडा यक्ष\nहटेना लक्ष कुठेही आता\nकधी पासून हरवला होता\nती मोहक गॉगल ऐट\nबाधते थेट मनी हुरहुरते\nपाहून तुला रे गाल\nजाहले लाल हृदय बावरते\nअसा आलेख लिहीला त्याने\nनागपूर, १ जून २०१३, ११:५४\nप्रेषक: Tushar Joshi वेळ १२:०४ म.पू. ३ टिप्पण्या:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nपाहिले होते तुला मी\nतुझे नाव मनात येताच\nअनुवाद - मराठी कविता का हिंदी अनुवाद\nशब्द चित्र - हिंदी कविताएँ\nदीप्ती सूर्वे जाधव (2)\nसावळ्या मुलीची गाणी (3)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nसाधेसुधे थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://mahaenews.com/3803/", "date_download": "2020-04-07T16:13:12Z", "digest": "sha1:7BSBJOD2EH4OLJDFTEE4DWYR6LUHJAD4", "length": 17199, "nlines": 186, "source_domain": "mahaenews.com", "title": "पंतप्रधान मोदींनी ट्रम्पना टाकलं मागे, इन्स्टाग्रामवर नंबर एकवर | Mahaenews", "raw_content": "\n#CoronaVirus: देशभरात ५०८ नवे रुग्ण पॉझिटिव्ह, कोरोनाग्रस्तांची संख्या ४७८९, तर १२४ मृत्यू\n मुंबईतले कोरोनाग्रस्त ४९० वरुन थेट ५९०, २४ तासात पाच जणांचा मृत्यू\n#CoronaVirus: पुण्यात संचारबंदीची होणार कडक अंमलबजावणी; दोनच तास राहणार दुकानं खुली\n#CoronaVirus: मुंबईतले कोरोनाग्रस्त ४९० वरुन थेट ५९०, २४ तासात पाच जणांचा मृत्यू\nकिंचाळण्यापेक्षा शांत राहून कामाचा ठसा उमटवायचा असतो: रोहित पवार\nअफवा रोखण्यासाठी व्हॉट्सऍपचा मोठा निर्णय, मेसेजवर निर्बंध\nमुंबई, पुणे आणि नागपूर येथे आवश्यक भाजीपाला व किराणा मालाची आवक सुरळीत\nCoronavirus : सोनिया गांधींनी नरेंद्र मोदींना लिहिले पत्र, वाचा संपूर्ण पत्र\n#PCMC Politics: राज्यात काहीभाग सील करणार; संचारबंदीचे उल्लंघन केल्यास तुरुंगवास : उपमुख्यमंत्री अजित पवार\n#PCMC Politics: भाजपाचे अमोल थोरात ‘अर्धवटराव’… वडिलांच्या पुण्याईवर जगतात : आमदार अण्णा बनसोडे\nHome Uncategorized पंतप्रधान मोदींनी ट्रम्पना टाकलं मागे, इन्स्टाग्रामवर नंबर एकवर\nपंतप्रधान मोदींनी ट्रम्पना टाकलं मागे, इन्स्टाग्रामवर नंबर एकवर\nमुंबई : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इन्स्टाग्रामवर सर्वात जास्त फॉलोअर्स असलेले नेते बनले आहेत. मोदींनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मागे टाकलं आहे. मोदींचे इन्स्टाग्रामवर सध्या ६८ लाखांच्यावर फॉलोअर्स आहेत तर ट्रम्प यांचे ६३ लाख फॉलोअर्स आहेत. मागच्या वर्षी मोदी हे याच यादीत तिसऱ्या क्रमांकावर होते. मागच्या वर्षभरात मोदींनी इन्स्टाग्रामवर ५३ फोटो टाकले आहेत. यातला प्रत्येक फोटो जवळपास २ लाख २३ हजार लोकांनी पाहिला तर प्रत्येक फोटोला जवळपास १ लाख ४१ हजार लोकांनी लाईक आणि कमेंट केली. इन्स्टाग्रामवरच्या फॉलोअर्सच्या यादीमध्ये पोप फ्रान्सिस तिसऱ्या, व्हाईट हाऊस चौथ्या क्रमांकावर आहे.\nरिझर्व्ह बँकेचे नियम मोडल्याचा बँकांना फटका…राज्यातल्या १२ बँकांवर टाच\nतीचे संबंध ‘कासव’ गतीने सुधारत आहेत : उद्धव ठाकरे\n#CoronaVirus | विप्रो स्वत:च कोरोना लढाईवर तब्बल 1,125 कोटी खर्च करणार\n“कमलनाथ सरकार म्हणजे, ‘रणछोडदास’; त्यांना कोरोना सुद्धा वाचू शकणार नाही”\nविजेंदर सिंह आणि परेश रावल यांच्यात ट्विटयुद्ध\nयुवासेनेने केली बीट मार्शलची गस्त वाढविण्याची मागणी\nMaharashtra Legislative Assembly’s Budget Session : राज्याच्या अर्थसंकल्प सर्व समाज घटकांना न्याय देणारा असेल : अजित पवार\nमनसेची बांगलादेशी घुसखोरांविरोधातील मोहीम फेल\nशिवसेनेचे आता ‘चलो अयोध्या..’; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यात असणार हजारो शिवसैनिक\nज्ञानप्रबोधिनीच्या बालमावळ्यांचा दुर्गजागर, मराठवाडा जनविकास संघातर्फे सन्मान\nप्रजासत्ताक दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिक संघातर्फे ध्वजारोहण\n#CoronaVirus: देशभरात ५०८ नवे रुग्ण पॉझिटिव्��, कोरोनाग्रस्तांची संख्या ४७८९, तर १२४ मृत्यू\n मुंबईतले कोरोनाग्रस्त ४९० वरुन थेट ५९०, २४ तासात पाच जणांचा मृत्यू\n#CoronaVirus: पुण्यात संचारबंदीची होणार कडक अंमलबजावणी; दोनच तास राहणार दुकानं खुली\n#CoronaVirus: मुंबईतले कोरोनाग्रस्त ४९० वरुन थेट ५९०, २४ तासात पाच जणांचा मृत्यू\nकिंचाळण्यापेक्षा शांत राहून कामाचा ठसा उमटवायचा असतो: रोहित पवार\nअफवा रोखण्यासाठी व्हॉट्सऍपचा मोठा निर्णय, मेसेजवर निर्बंध\nमुंबई, पुणे आणि नागपूर येथे आवश्यक भाजीपाला व किराणा मालाची आवक सुरळीत\nCoronavirus : सोनिया गांधींनी नरेंद्र मोदींना लिहिले पत्र, वाचा संपूर्ण पत्र\n#PCMC Politics: राज्यात काहीभाग सील करणार; संचारबंदीचे उल्लंघन केल्यास तुरुंगवास : उपमुख्यमंत्री अजित पवार\n#PCMC Politics: भाजपाचे अमोल थोरात ‘अर्धवटराव’… वडिलांच्या पुण्याईवर जगतात : आमदार अण्णा बनसोडे\n#WAR AGAINST CORONA: देशात या घडीला कोरोना बाधित रुग्णांची संख्या 4, 421; तर 326 जणांना घरी सोडले\n#WAR AGAINST CORONA: पुण्यता आणखी तिघांचा मृत्यू; मृतांचा आकडा ८ वर\n#WAR AGAINST CORONA: राज्य कॅबिनेट मंत्रीमंडळाची बैठक; जिल्हानिहाय घेतला आढावा\nदेशातील लॉकडाऊनचा कालावधी वाढण्याची दाट शक्यता\nट्रम्प यांच्या धमकीला राहुल गांधींचे प्रत्युत्तर\nकंडक्टरला कोरोना : कामगार वसाहतीमधील इमारत केली सील\n#Hydroxychloroquine |भारताने २४ औषधांच्या निर्यातीवरील निर्बंध उठवले\n#CoronaVirus: धारावीत आणखी दोघांना कोरोनाची लागण\n#CoronaVirus: ‘चेन्नई एक्स्प्रेस’च्या निर्मात्याच्या घरावर कोरोनाचं सावट; दुसऱ्या मुलीचा रिपोर्टही पॉझिटिव्ह\n#CoronaVirus: महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या ८६८ वर\nयेत्या दोन वर्षांत सर्व ग्रामपंचायती ऑप्टिकल फायबरने जोडणार : मुख्यमंत्री\n#CoronaVirus: देशभरात ५०८ नवे रुग्ण पॉझिटिव्ह, कोरोनाग्रस्तांची संख्या ४७८९, तर १२४ मृत्यू\nतुकाराम मुंढे यांचा झंझावात… अधिकार्यांच्या कामात अदलाबदल\nस्थायी समितीकडून तब्बल दोन कोटी ६६ हजार रुपयांची विकासकामे मंजूर\n१७०० कोटींच्या लेखापरीक्षणासाठीएक महिन्यात फायली उपलब्धकरून द्या: सीमा सावळे\nचिंचवड लिंकरोडवर साडेतीन लाखांचा बेकायदा मद्यसाठा जप्त\n…तर साफसफाई संस्थांवर फौजदारी करणार\nपिंपळे सौदागरमध्ये प्लॅस्टिक बॅग्ज वापराला बंदी\nराज्यात 1 लाखापर्यंत थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांची यादी मागवली\nराणीबागेमध्ये जाण्यास महापौर विश्वनाथ महाडेश्वर नाखुश\nकोयनेतून ३०७४ क्युसेकने विसर्ग…कर्नाटकची तहान भागविण्यासाठी पाणी\nहोंडाने आणली ‘आम आदमी’ची शानदार बाइक\n‘ईव्हीएम’बाबत तक्रार घेऊन विरोधी पक्षांच्या नेत्यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट\nमहिलांवरील अत्याचार कमी करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे : जया बच्चन\nतीचे संबंध ‘कासव’ गतीने सुधारत आहेत : उद्धव ठाकरे\nपंतप्रधान मोदींनी ट्रम्पना टाकलं मागे, इन्स्टाग्रामवर नंबर एकवर\nरिझर्व्ह बँकेचे नियम मोडल्याचा बँकांना फटका…राज्यातल्या १२ बँकांवर टाच\nनागरिकहो….’आधार’नं लिंक नसलेली बँक खाती बंद होणार\n…तर पिंपरी चिंचवडमधल्या सोसायटींची नोंदणी रद्द होणार\nआता, दररोज बदलणार पेट्रोल-डिझेलच्या किंमती\nmahaenews.com हे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nमुख्य कार्यालय : महाईन्यूज,पत्ता : विश्वकर्मा बिल्डींग, जे. के. सावंत मार्ग, दादर, मुंबई, २८.\nपुणे विभागीय कार्यालय : महाईन्यूज, विशाल ई-स्क्वेअर सिनेमा जवळ, पिंपरी -चिंचवड,पुणे ४११०१८\nउस्मानाबाद विभागीय कार्यालय : तांबरी, कलेक्टर निवासस्थानाच्या पाठीमागे, उस्मानाबाद.\nसोलापूर विभागीय कार्यालय: होडगी रोड, चेतन फौंड्रीसमोर, सोलापूर.\nकोल्हापूर विभागीय कार्यालय: जय गणेश बिल्डींग, सायबर चौक, विद्यापीठ रोड, कोल्हापूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9A_%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E", "date_download": "2020-04-07T18:02:28Z", "digest": "sha1:JCUL5RGWRGRBSIO4DIBYQQEJFRTFYGS5", "length": 5212, "nlines": 182, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:फ्रेंच गणितज्ञ - विकिपीडिया", "raw_content": "\n\"फ्रेंच गणितज्ञ\" वर्गातील लेख\nएकूण १७ पैकी खालील १७ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी ०१:०४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधि��� माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://bahuvidh.com/cinemagic", "date_download": "2020-04-07T16:47:00Z", "digest": "sha1:AJMZLXVCLOVXPSCWJ66MSSWXG7SZEPRH", "length": 6136, "nlines": 47, "source_domain": "bahuvidh.com", "title": "रुपवाणी - बहुविध.कॉम", "raw_content": "विद्यमान सभासद कृपया लॉगिन करा\nसिनेमा, फिल्म, मूव्ही, चित्रपट या शब्दांसाठी रवीन्द्रनाथ टागोरांनी एक अस्सल भारतीय शब्द वापरला-रूपवाणी-किती नेमका आणि अन्वयार्थक शब्द रूप या शब्दातून या माध्यमाची दृश्यात्मकता तर वाणी या शब्दातून त्याचे ध्वनिरूप सूचित होते. त्यातूनच या चित्रपट अभ्यासविषयक नियतकालिकाचे नामाभिधान झाले-वास्तव रूपवाणी.\nवास्तव रूपवाणी हे ‘प्रभात चित्र मंडळा’चे चित्रपट अभ्यासविषयक नियतकालिक गेली २५ वर्षे सातत्याने चालू आहे. चित्रपट संस्कृती खऱ्या अर्थाने रुजायची असेल, तर स्थानिक भाषांतून व्यवहार झाला पाहिजे, हे लक्षात घेऊन सुधीर नांदगावकर यांनी ‘वास्तव रूपवाणी’या मासिकाची १९९४ मध्ये सुरुवात केली. अमोल पालेकर, अरुण खोपकर, श्यामला वनारसे, विजय तेंडुलकर, रत्नाकर मतकरी, अशोक राणे, सुधीर नांदगांवकर, विजय पाडळकर, अनिल झणकर, रेखा देशपांडे ते थेट श्रीकांत बोजेवार, सुषमा दातार, गणेश मतकरी, अभिजित रणदिवे, संतोष पाठारे, अभिजित देशपांडे आदी अनेक जाणकारांनी ‘रूपवाणी’तून सातत्याने चित्रपटविषयक महत्त्वपूर्ण लेखन केले आहे.\nसध्या सर्व विद्यापीठांतून माध्यमविषयक अभ्यासक्रम व त्याचा भाग म्हणून चित्रपटविषयक अभ्यासक्रम शिकवले जाऊ लागले आहेत. लवकरच चित्रपटविषयक स्वतंत्र विभाग व विद्यापीठेही अस्तित्वात येतील, तशा हालचालीही सुरू आहेत. या पाश्र्वभूमीवर, ‘वास्तव रूपवाणी’ सारख्या अभ्यासपूर्ण चित्रपटविषयक नियतकालिकाची विशेष आवश्यकता आहे. चित्रपटकलेचा जाणता रसिक व अभ्यासक घडवण्याचे काम ‘वास्तव रूपवाणी’ने सुरू ठेवले आहे. काळानुरूप या अंकाचे स्वरूप बदलते आहे एवढेच. बहुविध डॉट कॉमवर ‘रुपवाणी’च्या अंकातील लेखांसोबतच इतरही चित्रपटविषक काही मजकूर, चित्रफिती, माहिती दिली जाणार आहे.\nअॅनिमेटर – राम मोहन (२६ ऑगस्ट १९३१-११ ऑक्टोबर २०१९)\nशूटिंगमध्येच मनजींचा क्रिकेट पाहण्याचा आनंद…..\nसमांतर एक चित्रप्रकाराचा प्रवास\n१९१७: मानवी संवेदनांची प्रगल्भ अनुभूती\n‘समांतर सिनेमा’ फिल्म सोसायटीचे योगदान\nइतकेच ��ेख उपलब्ध आहेत..\nपुढील लेख मिळवताना अनपेक्षित अडचण येत आहे. कृपया नंतर प्रयत्न करा..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/central-government-should-provide-good-quality-foreign-fish-seeds-to-maharashtra/", "date_download": "2020-04-07T16:44:41Z", "digest": "sha1:3PQYG6PV5B7KRAPGOTASMN52R27KP5QG", "length": 11135, "nlines": 84, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "केंद्राने महाराष्ट्राला उत्तम दर्जाचे परदेशी मत्स्यबीज उपलब्ध करुन द्यावे", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nकेंद्राने महाराष्ट्राला उत्तम दर्जाचे परदेशी मत्स्यबीज उपलब्ध करुन द्यावे\nनवी दिल्ली: राज्यातील मत्स्य उत्पादनाला चालना देण्यासाठी केंद्र शासनाने ब्राझिलसह अन्य देशातील उत्तम परदेशी मत्स्यबीज उपलब्ध करुन द्यावे, अशी मागणी राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी केली. श्री. खोतकर यांनी आज कृषी भवन येथे केंद्रीय पशुसंवर्धन, दुग्ध व मत्स्यव्यवसायमंत्री गिरीराज सिंह यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या बैठकीत त्यांनी मत्स्य व पशुधन विषयक बाबींवर चर्चा केली व काही मागण्याही त्यांनी यावेळी केल्या.\nमहाराष्ट्राला 720 किलोमीटरचा समुद्र किनारा लाभला असून मोठ्या प्रमाणात मासेमारी होते. मासेमारी उद्योगातून राज्याला मोठा महसूलही मिळतो. उत्तमोत्तम मत्स्यबीज उपलब्ध झाल्यास मत्स्य उत्पादनात वाढ होऊन महसुलातही वाढ होणार आहे. त्यासाठी राज्याला ब्राझिलप्रमाणे अन्य देशातील उत्तम परदेशी मत्स्यबीज उपलब्ध करुन द्यावे अशी मागणी या बैठकीत श्री. खोतकर यांनी केली. यास सकारात्मकता दर्शवत ही मागणी पूर्ण करण्याचे आश्वासन श्री. गिरीराज सिंह यांनी यावेळी दिले.\nमिरकरवाडा मच्छिमारी बंदराला प्रशासकीय मान्यता द्यावी\nरत्नागिरी जिल्ह्यातील मिरकरवाडा मच्छिमारी बंदराच्या दुसऱ्या टप्प्यातील पायाभूत सुविधांच्या कामाला सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याची मागणी यावेळी श्री. खोतकर यांनी केली. 2016 मधील पावसाने नुकसान झाल्यामुळे मिरकरवाडा बंदराच्या कामाचे अंदाजपत्रक आता 94.79 कोटी रुपये झाले आहे. तसेच, कोकणातील आनंदवाडी आणि कारंजा मच्छिमार बंदराच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी केंद्राकडून आतापर्यंत 12 कोटी आणि नंतर 23 कोटींचा निधी प्राप्त झाला असून उर्वरित निधी मिळावा अशी मागणीही त्यांनी केली.\nतसेच केंद्�� पुरस्कृत राष्ट्रीय गोकुल मिशन, जनावरांच्या पायाचे व तोंडाचे आजार नियंत्रण कार्यक्रमासंदर्भात राज्य शासनाने तयार केलेल्या कृती आराखड्यास मंजुरी मिळावी, प्राण्यांच्या आजारावर नियंत्रण करण्यासाठी आखण्यात आलेल्या राज्य शासनाच्या कार्यक्रमास आर्थिक मदत करणे आणि राष्ट्रीय पशुधन कार्यक्रमांतर्गत राज्याला निधी उपलब्ध करुन देणे आदी मागण्या श्री. खोतकर यांनी या बैठकीत केल्या. यास सकारात्मकता दर्शवत या मागण्या पूर्ण करु असे आश्वासन श्री. गिरीराज सिंह यांनी यावेळी दिले.\nfish seed arjun khotkar मत्स्यबीज अर्जुन खोतकर गिरीराज सिंह Giriraj Singh राष्ट्रीय गोकुल मिशन rashtriya gokul mission मिरकरवाडा Mirkarwada\nपंतप्रधान किसान योजना : ७ हजार ३८४ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा - केंद्र\nराज्यात वाढला उन्हाचा पारा; बहुतांश भागात तापमान ३६ अंशांच्या वर\nमंदीतही अमूल ने केले शेतकऱ्यांचे २०० कोटींचे पेमेंट\nराज्यात सर्वत्र मीठाचा पुरेसा पुरवठा\nराज्यात औषधे, अन्नधान्य आणि भाजीपाल्याच्या तुटवडा नाही\n ऑनलाईन सुरु करा भाजीपाला अन् फळे विक्रीचा व्यवसाय ; कमवा मोठा नफा\nअवर्षणग्रस्त खेड्यातील विद्यार्थ्यांना परीक्षा फी माफी/फी ची प्रतीपूर्ती या योजनेसाठी निधी वितरणास प्रशासकीय मान्यता देणेबाबत\nमागणी क्र. डी-5 मुख्यलेखाशिर्ष 2404 दूध अनुदानाकरीता सन 2019-2020 मधील सुधारित अंदाजामध्ये मंजूर निधी वितरणाबाबत\nनवीन राष्ट्रीय बायोगॅस व सेंद्रीय खत कार्यक्रमांतर्गत सन 2019-2020 साठीचे अनुदान वितरीत करण्याबाबत\nनिधी वितरण-शासन घोषित पीकनिहाय किमान आधारभुत किंमत ही विहित कालावधीतील कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आधारीत दरापेक्षा जास्त असल्यास त्यामधील फरकाची रक्कम बिजोत्पादक शेतकऱ्यांना देण्याबाबत\nकिमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत हंगाम 2019-20 मध्ये महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघास नाफेडच्या वतीने करण्यात येणाऱ्या तूर खरेदीचे चुकारे शेतकऱ्यांना अदा करण्यासाठी उभारावयाच्या रु. 200 कोटीच्या कर्जास शासन हमी देणेबाबत\nराज्यातील चार कृषि विद्यापीठांना सन 2019-20 या आर्थिक वर्षात सुधारीत अंदाजानुसार कार्यक्रमांतर्गत योजनांचे अनुदान वितरीत करण्याबाबत\nसन 2019-20 या आर्थिक वर्षाचे मंजूर सुधारीत अंदाज वितरीत व खर्च करण्याबाबत कृषि विभाग (कृषि, फलोत्पादन व विद्यापीठे) 2019-20\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/the-sensex-will-be-45000/", "date_download": "2020-04-07T16:07:39Z", "digest": "sha1:RF2WP2AUBZT63WMUA5SSXQYOS3XWSQE3", "length": 7651, "nlines": 90, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सेन्सेक्स 45 हजारांवर जाईल, विश्लेषक संस्था आर्थिक सुधारणाबाबत आशावादी", "raw_content": "\nसेन्सेक्स 45 हजारांवर जाईल, विश्लेषक संस्था आर्थिक सुधारणाबाबत आशावादी\nमुंबई – राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारला मोठे मताधिक्य मिळाल्यामुळे आर्थिक क्षेत्रातील सुधारणा नेटाने राबविल्या जातील. त्यामुळे कंपन्यांचा नफा वाढेल आणि शेअरबाजाराचे निर्देशांक आगेकूच करतील. एक वर्षाच्या काळात मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 45 हजारांवर जाईल, असे विश्लेषण करणाऱ्या संस्थांना वाटत आहे.\nमॉर्गन स्टॅनली यांनी सध्याची परिस्थिती आणि आगामी काळ या आधारावर जाहीर केलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. या संस्थेने म्हटले आहे की 2020 पर्यंत सेन्सेक्स 45 हजार अंकांची पातळी गाठू शकतो.\nगेल्या पाच वर्षात सरकारने ज्या पद्धतीने काम केले आहे त्याच पद्धतीने आगामी काळात काम करण्याची गरज आहे. महागाईवर नियंत्रण, तुटीवर नियंत्रण, पायाभूत सुविधासाठी खर्च आणि परकीय गुंतवणूक आकर्षित करण्याचे काम चालूच ठेवावे लागणार आहे.\nसध्याच्या सरकारचा इरादा पाहता सरकार या सर्व आघाड्यावर आगामी काळात काम करण्याची शक्यता आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून येत असलेल्या माहितीनुसार सरकारने याबाबत अगोदरच काम सुरू केले आहे.\nदेशांतर्गत परिस्थिती कार्यक्षमरीत्या हाताळली गेली तरी सरकारला आंतरराष्ट्रीय पातळीवरील काही बाबींचा सामना करावा लागणार आहे. त्यातील एक बाब म्हणजे क्रूड तेलाचे वाढते दर होय.तेलाचे दर स्थिर ठेवण्यासाठी केंद्र सरकारला करताना बरीच कसरत करावी लागणार आहे. तरीही सरकारच्या काही मर्यादा आहेत.\nदुसरी बाब म्हणजे जागतिक पातळीवर अनेक मोठ्या देशांत व्यापारयुद्ध सुरू झाले आहे. विविध देशादरम्यान चालू असलेल्या व्यापारयुद्धात भारताने निर्यात वाढवण्यासाठी काय करावे लागेल याचा विचार सरकारला करावा लागणार आहे. त्याचबरोबर भारताचे अमेरिका आणि काही देशाबरोबर व्यापारासंदर्भात मतभेद आहेत. ते सोडविण्यासाठी या सरकारला प्रयत्न करावे लागणार आहेत\nधानोरी तीन दिवस बंद राहणार; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वयंस��फूर्तीने घेतला निर्णय\nलोहगावमध्ये जनता कर्फ्युला शंभर टक्के प्रतिसाद\nधनादेश बाऊन्सनंतर नोटीस बजावण्यात अडचणी : लॉकडाऊनचा परिणाम\nपुणे शहरात मेडिकल व रूग्णालये वगळता इतर दुकाने फक्त ‘दोन’ तासच चालू…\nधानोरी तीन दिवस बंद राहणार; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर…\nलोहगावमध्ये जनता कर्फ्युला शंभर टक्के प्रतिसाद\nधनादेश बाऊन्सनंतर नोटीस बजावण्यात अडचणी : लॉकडाऊनचा परिणाम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.khabarbat.in/2020/03/london-borough-of-camden.html", "date_download": "2020-04-07T17:03:13Z", "digest": "sha1:AQCD6IX5KIIM7MINDUD2CSFXAUSXP46N", "length": 15782, "nlines": 118, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "आंबेडकर हाऊस, लंडन येथे डॉ. आंबेडकरांचे स्मारक बनविण्यास ब्रिटन शासनाची परवानगी London Borough of Camden - KhabarBat™", "raw_content": "\nHome महाराष्ट्र मुंबई आंबेडकर हाऊस, लंडन येथे डॉ. आंबेडकरांचे स्मारक बनविण्यास ब्रिटन शासनाची परवानगी London Borough of Camden\nआंबेडकर हाऊस, लंडन येथे डॉ. आंबेडकरांचे स्मारक बनविण्यास ब्रिटन शासनाची परवानगी London Borough of Camden\nलंडन येथील आंबेडकर हाऊस या वास्तूत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभे करण्यास कोणतीच हरकत नाही, असा निकाल या प्रकरणी ब्रिटन शासनाने नेमलेल्या चौकशी समितीने नुकताच दिला आहे, अशी माहिती माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी दिली.\nश्री . बडोले यांनी सांगितले की , लंडन येथील १० किंग हेन्री रोड, एनडब्लू ३ येथील वास्तूमध्ये डॉ. आंबेडकर यांचे स्मारक बनविण्याच्या निर्णयाला तेथील स्थानिक प्रशासन यंत्रणेने आक्षेप घेतला होता आणि स्मारक बनविण्याची विनंती फेटाळली होती. त्या विरुद्ध महाराष्ट्र सरकारने ब्रिटन सरकारकडे तक्रार केली होती.या तक्रारीची चौकशी करण्यासाठी ब्रिटन सरकारच्या शहर नियोजन विभागाचे निरीक्षक केरी विल्यम्स यांच्या नेतृत्वाखालील समितीची नियुक्ती करण्यात आली होती.या समितीपुढे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तत्कालीन सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र शासनातर्फे आपल्या वकिलांमार्फत बाजू मांडण्यात आली.\nआता या वास्तूचे निवासी क्षेत्रातून म्यूझीयम डी १ मध्ये रूपांतर करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच या वास्तूमध्ये आवश्यक त्या दुरुस्त्या करण्यास परवानगी देण्यात आली आहे. संरक्षक भिंत , रेलिंग व दिव्यांगांसाठी लिफ्टचे काम करण्यासही परवानगी देण्यात आली आहे.\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर हे लंडन येथे शिक्षण घेत असताना १९२१-२२ या काळात लंडन शहरातील येथे वास्तव्यास होते. ही वास्तू लंडनमधील भारतीय उच्चायुक्तांच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाने विकत घेतली आहे. त्यांच्यामार्फतच या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक व वास्तूच्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे. तथापि, तेथील स्थानिक स्वराज्य संस्थेने या निवासस्थानाचे स्मारकात रूपांतर करण्याबाबत आक्षेप घेतला होता .\nतेथील स्थानिक प्रशासन यंत्रणेने (London Borough of Camden) उपस्थित केलेल्या आक्षेपांवर उत्तर देताना असे सांगण्यात आले की ज्यावेळी ही वास्तू विकत घेतली, त्यावेळी ती अत्यंत जीर्ण अवस्थेत होती. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तिचे तातडीने नूतनीकरण करणे आवश्यक होते.\nया स्मारकामुळे जगभरातील आंबेडकर अनुयायांचे स्वप्न पूर्ण होणार आहे. या कामी सहकार्य केलेल्या व पाठिंबा दिलेल्या सर्व अधिकारी वर्गाचे व कायदे तज्ज्ञांचे मी आभार मानतो , असे माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी म्हटले आहे.\nTags # महाराष्ट्र # मुंबई\nचंद्रपूर, नागपूर महाराष्ट्र, मुंबई\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न राहणार आहे. काव्यशिल्प टीम ९१७५९३७९२५ ई- मेल - khabarbat1@gmail.com\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nअकोल्यात आढळला ‘पहिला पॉझिटिव्ह’ रुग्ण - १२३ पैकी ८६ जणांचे अहवाल प्राप्त, ८५ निगेटिव्ह; ३७ प्रलंबित पवन जाधव , अकोला,दि.७- जिल्ह्यात...\nदेशी दारू दुकानातुन देशी दारू च्या २२ पेटया व २१ बाटल्या ची चोरी - दारू पेटया व बाटलसह आरोपी व दोन अल्पवयीन बालक पकडले. कन्हान ता.प्र.दी.७ : – नागपुर जबलपुर महामार्गा वरील जुना पोष्टआफिस जवळील हरि हर देशी दारू दुकानातुन चो...\nशिरपुर,बलकुवे येथील राशन दुकानदार योगेश म.पाटील ग्राहकांना पुर्ण धान्य देत नाहीत किंवा छापील पावती ही देत नाहीत - > खोचक प्रश्न..अचूक उत्तर..संविधान द्वारे.. > Simple question..a precise answe ...By constitution.. > सरल सवाल..सटीक जवाब ... संविधान द्वारा ..\nब्रेकिंग न्यूज :- मोदींच्या दिमाखाच्या बत्तीला ऊर्जामंत्री नितीन राऊतने केले गुल सं���ूर्ण लाईट नाही होणार बंद संपूर्ण लाईट नाही होणार बंद - कोरोना अपडेट :- एकीकडे देशावर कोरोनाचे संकट असतांना पंतप्रधान नरेन्द्र मोदी हे आपल्या भाजप पक्षाच्या दिनांक 5 एप्रिलला 9 वाजून 9 मिनिटांनी 40 वर्ष पूर्ण झ...\n*येवला बोकटे येथील जागृत देवस्थान श्री काल भैरवनाथ यात्रा ह्या वर्षी रद्द* - येवला बोकटे येथील जागृत देवस्थान श्री काल भैरवनाथ यात्रा ह्या वर्षी रद्द* - येवला बोकटे येथील जागृत देवस्थान श्री काल भैरवनाथ यात्रा ह्या वर्षी रद्द येवला प्रतिनिधी/ विजय खैरनार येवला: ता.०३; नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील बो...\nवादळी पावसासह गारपीट झाल्याने मोठे नुकसान - विदर्भ वतन न्यूज पोर्टल, गोंदिया गोंदिया/ भंडारा – जवाहरनगर परिसरात गुरूवारी सायंकाळी वादळी पावसासह गारपीट\n म्हशीची किंमत 51 लाख - हिसार हरियाणामधील हिसार जिल्ह्यातील लिटणी गावात राहणारे शेतकरी सुखबीर ढांडा यांची जागतिक विक्रम केलेली मुऱ्हा जातीची म्हैस सरस्वतीला पंजाबच्या लुधियाना ...\nचंद्रपुरातील दारूबंदी उठवा:खासदार झाल्यानंतर बाळू धानोरकरांची पहिली मागणी\nचंद्रपुरातील दारुबंदीमुळे महसूल आणि रोजगार बुडाला आहे. त्यामुळे ही दारुबंदी तातडीनं उठवा अशी मागणी काँग्रेसचे राज्यातील एकमेव खासदार ...\nचंद्रपुरात भर दिवसा युवकाचा खून\nचंद्रपूर/प्रतिनिधी: धारदार शस्त्रांनी एका युवकावर वार करून त्याची निर्घृण हत्या केल्याची घटना शनिवारी चंद्रपुरातील घुटकाळा परिसरात दुप...\nचंद्रपूर; इंडोनेशिया वरून नागपूरला आलेल्या चंद्रपूरच्या व्यक्तीचा रिपोर्ट आला कोरोना पॉझिटिव्ह\nनागपुर/ललित लांजेवार: 39 वर्षीय चंद्रपूर येथील निवासी असलेला रुग्ण हा नागपुरात कोरोना पॉझिटिव आढळून आला आहे.हा रुग्ण इंडोनेशि...\nचंद्रपुर;ईरई नदीत कारसह युवक गेला वाहून\nवाहत्या पाण्यातून गाडी टाकणे युवकाला पडले महागात चंद्रपुर/ललित लांजेवार: वाहत्या पाण्यातून गाडी टाकणे एका युवकाला चांगलेच महागात पड...\nसंवेदना युवा मंच ने घेतला जल-संधारणाचा ध्यास\nउमेश तिवारी/कारंजा (घाडगे): कारंजा येथील संवेदना युवा मंच या सामाजिक ग्रुप ने समाजसेवेचा एक नवा ध्यास घेतला आहे. फक्त गावपातळीवर असले...\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅ��लाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न राहणार आहे. काव्यशिल्प टीम ९१७५९३७९२५ ई- मेल - khabarbat1@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://ek-kavita.blogspot.com/2007/03/", "date_download": "2020-04-07T17:33:11Z", "digest": "sha1:E7LLP57DOEDNNWZWMOXNNZXCDHGBS2RJ", "length": 41218, "nlines": 585, "source_domain": "ek-kavita.blogspot.com", "title": "कविता: March 2007", "raw_content": "\nशुक्रवार, ३० मार्च, २००७\nनिवडंगांच्या शीर्ण फुलांचे - इंदिरा संत\nझुबे लालसर ल्यावे कानी,\nजरा शिरावे पदर खोवुनी\nशीळ खोल ये तळरानातून\nभण भण वारा चढणीवरचा,\nस्वाद जिभेवर आंबट कच्चा.\nनव्हती जाणिव आणि कुणाची,\nनव्हते स्वप्नही कुणी असावे,\nपुन्हा कधी न का मिळायचे ते,\nते माझेपण, आपले आपण,\nउरते पदरी तिच आठवण,\nसंकलक Padmakar (पद्माकर) वेळ ९:४२ म.पू. कोणत्याही टिप्पण्या नाहीत: या पोस्टचे लिंक\nमंगळवार, २७ मार्च, २००७\nकर्मयोग - भाऊसाहेब पाटणकर\nसांगशी निष्काम कर्मा, कृष्णा अरे वेदांत तू\nसमजला की काय आम्हा किर्लोस्करांचा पंप तू\nमोक्ष हा परमार्थ ऐसे सांगशी जेथे तिथे\nतू तरी देवा कधी आहेस का गेला तिथे\nभोगीशी ऐश्वर्य, सारे वंदिति एच्छा तुझी\nसन्यास पण सार्या जगाने, घ्यावा अशी एच्छा तुझी\nनिष्कामता अंगी, थोडी जरी असती तुझ्या\nधावूनी सार्या येता, आमच्याकडे गोपी तुझ्या\nअरे भगवंता भेटुनीया, मज काय देशील तू\nमंत्र्या परी येशील, थोडा हासूनी जाशील तु\nप्रारब्ध जर अमुचे, आम्हा आहे भोगायचे\nसांग तर आम्ही कशाला,कुंकू तुझे लावायचे\nसंकलक Padmakar (पद्माकर) वेळ ५:४७ म.उ. २ टिप्पण्या: या पोस्टचे लिंक\nगुरुवार, २२ मार्च, २००७\nमेणा - आसावरी काकडे\nजग धूसर झाले तेव्हा\nमी होते तशीच होते\nकाही ना कळले कोणा\nतिज मीच घातली होती\nती साद आर्त हाकांनी\nसामोरी जाऊ न शकले\nनग थेंब अश्रुचा इवला\nमी सावरले जग तेव्हा\nतो मेणा निघून गेला.\nसंकलक Padmakar (पद्माकर) वेळ ९:३७ म.पू. कोणत्याही टिप्पण्या नाहीत: या पोस्टचे लिंक\nमंगळवार, २० मार्च, २००७\nजीव जीव सुखी व्हावा\nसंकलक Padmakar (पद्माकर) वेळ ९:५१ म.पू. 1 टिप्पणी: या पोस्टचे लिंक\nशुक्रवार, १६ मार्च, २००७\nआचार्य अत्रे कालवश झाल्याची बातमी ऐकल्यावर गदिमांनी ही कविता रचली.\nस्वभाव होता सहज जयाचा\nत्यास उचली कैसा काळ\nघाव जयाचा अचूक अगदी\nपरशुराम तो आज परतला\nपरशु आपली टाकून स्कंधी\nतरीही जयाच्या अंगी विरक्ती\nखचली, कलली श्री शिवशक्ती\nभरात आहे अजुनी लढाई\nआग बरसती तोफ अडखळे\nसंकलक Padmakar (पद���माकर) वेळ ९:४८ म.पू. कोणत्याही टिप्पण्या नाहीत: या पोस्टचे लिंक\nगुरुवार, १५ मार्च, २००७\nमावळतीला - शांता शेळके\nमावळतीला गर्द शेंदरी रंग पसरले\nजसे कुणाचे जन्मभराचे भान विसरले\nजखम जिवाची हलके हलके भरून यावी\nतसे फिकटले, फिकट रंग ते मग ओसरले\nघेरित आल्या काळोखाच्या वत्सल छाया\nदुःखाचीही अशी लागते अनवट माया\nआक्रसताना जग भवतीचे इवले झाले\nइवले झाले आणिक मजला घेरित आले\nमी दुःखाच्या कुपीत आता मिटते आहे\nएक विखारी सुगंध त्याचा लुटते आहे\nसुखदुःखाच्या मधली विरता सीमारेषा\nगाठ काळजातली अचानक सुटते आहे\nजाणिव विरते तरीही उरते अतीत काही\nतेच मला मम अस्तित्वाची देते ग्वाही\nआतुरवाणी धडधड दाबून ह्रुदयामधली\nश्वास आवरून मन कसलीशी चाहुल घेई\nहलके हलके उतरत जाते श्वासांची लय\nआता नसते भय कसले वा कसला संशय\nसरसर येतो उतरत काळा अभेद्य पडदा\nमी माझ्यातून सुटते, होते पूर्ण निराशय\nसंकलक Padmakar (पद्माकर) वेळ १०:०२ म.पू. कोणत्याही टिप्पण्या नाहीत: या पोस्टचे लिंक\nबुधवार, १४ मार्च, २००७\nपक्षांचे थवे - ना. धों. महानोर\nविस्तीर्ण नदीचा काठ, पसरली दाट\nगर्दीत हरवली वाट, कुणी सैराट\nपाण्यात एक सावली, हले बाहुली\nही माल्हन म्हणते गान, चंद्र माळून\nझाडीत हूल बिथरते, गंध विखरते\nगर्दीत हरवली वाट, कुणी सन्नाट\nसंकलक Padmakar (पद्माकर) वेळ १२:१६ म.उ. 1 टिप्पणी: या पोस्टचे लिंक\nवर्ग ना. धों. महानोर\nमंगळवार, १३ मार्च, २००७\nअन्योक्ती - कृष्णशास्त्री चिपळूणकर\nदेखूनी उदया तुझ्या द्विजकुळे गाती अती हर्षुनी,\nशार्दूलादिक सर्व दुष्ट दडती गिर्यंतरीं जाउनी,\nदेशी ताप परी जसा वरिवरी येशी नभीं, भास्करा,\nअत्त्युच्चीं पदिं थोरही बिधडतो हा बोल आहे खरा.\nज्याची स्पर्धा कराया इतर गज कधीं शक्त नाहीच झाले\n ज्याच्या मृगपतिहि भयें रान सोडून गेले,\nतो पंकामाजिं आजी गजवर फसला, युक्ति नाहीं निघाया.\nअव्हेरिती, पहा, हे कलकल करुनी क्षुद्र कोल्हे तयाला.\nजाळे तोडुनियां बळें हरिण तो टाळोनि दावाग्निला,\nव्याधाचे चुकवूनि बाणहि महावेगें पुढें चालिला,\nतों घाईंत उडी फसूनि पडला आडामधें बापडा;\nहोती सर्वहि यत्न निष्फळ, जरी होई विधी वांकडा.\nज्याचे पल्लव मंगलप्रद, शिणा छाया जयाची हरी\nगंधें युक्ते फुलें, फळेंही असती ज्याचीं सुधेच्या परी,\nवाटे जो रमणीय भूषण वनश्रीचे मुखींचें, भला\nआम्रा त्या पिक सेवितां समसमां संयोग की��� जाहला\nउभा राहे एके चरणिं धरणीतें धरुनियां\nतपश्चर्या वाटे करित जणुं डोळे मिटुनियां,\nबका ऐशा ढोंगे तव अमति मासेच ठकती,\nपरि ज्ञाते तूझें कपट लवलाहीं उमजती.\nवनीं विलसती बहू विविध वृक्ष चोंहींकडे,\nतयांत मज चंदनासम न एकही सांपडे,\nजयास न दिली फळें न कुसुमेंहि दैवें जरी,\nशरीर झिजवूनि जो तरि परोपकारा करी.\nयेथे समस्त बहिरे बसतात लोक\nका मधुर भाषणे तू करिशी अनेक\nहे मूर्ख, यांस नसे किमपी विवेक\nरंगावरुन तुजला गमतील काक\nसंकलक Padmakar (पद्माकर) वेळ ९:४५ म.पू. ९ टिप्पण्या: या पोस्टचे लिंक\nबुधवार, ७ मार्च, २००७\nमाझे मन तूझे झाले\nमाझे मन तूझे झाले\nतुझे मन माझे झाले\nमाझे प्राण तूझे प्राण\nउरले ना वेगळाले ॥\nमला लागे तुझी आस\nतुला जडे माझा ध्यास\nमाझे तूझे होती भास ॥\nतुझी माझी पटे खूण\nतुझी माझी हीच धून\nतूझे प्राण माझे प्राण\nमाझे मन तूझे मन ॥\nसंकलक किरण वेळ ४:५५ म.उ. 1 टिप्पणी: या पोस्टचे लिंक\nचांदोबाची गंमत - हरी सखाराम गोखले\nये ये ताई पहा पहा, गंमत नामी किती अहा\nचांदोबा खाली आला, हौदामध्यें बघ बुडला -\nकिती उंच हे आभाळ, त्याहूनी हौद किती खोल -\nतरि हा ताई आई आई बोलत नाही,\nचांदोबा तू रडू नको - ताई तूं मज हसूं नको \nकिती किती हें रडलास, हौद रड्याने भरलास -\nतोंड मळविलें, अंग ठेचलें, तेज पळाले,\nउलटा चालू नको कधी, असाच पडशिल जलामधीं \nसंकलक Padmakar (पद्माकर) वेळ ३:५४ म.उ. २ टिप्पण्या: या पोस्टचे लिंक\nवर्ग हरी सखाराम गोखले\nमंगळवार, ६ मार्च, २००७\nचिमणीचा घरटा - बालकवी\nचिंव् चिंव् चिंव् रे तिकडे तू कोण रे\n'कावळे दादा, कावळे दादा, माझा घरटा नेलास, बाबा\n'नाही ग बाई, चिऊताई, तुझा घरटा कोण नेई\n'कपिला मावशी, कपिला मावशी, घरटे मोडून तू का जाशी\n'नाही ग बाई मोडेन कशी मऊ गवत दिले तुशी'\n'कोंबडी ताई, कोंबडी ताई, माझा घरटा पाहिलास बाई\n'नाही ग बाई मुळी नाही तुझा माझा संबंध काही\n'आता बाई पाहू कुठे जाऊ कुठे\n'गरीब बिचाऱ्या चिमणीला सगळे टपले छळण्याला'\nचिमणीला मग पोपट बोले ' का गे तुझे डोळे ओले\n'काय सांगू बाबा तुला माझा घरटा कोणी नेला माझा घरटा कोणी नेला\n'चिमूताई चिमूताई, माझ्या पिंजऱ्यात येतेस, बाई\n'पिंजरा किती छान माझा सगळा शीण जाईल तुझा'\n'जळो तुझा पिंजरा मेला त्याचे नाव नको मला त्याचे नाव नको मला \n' चिमणी उडून गेली राना.\nसंकलक Padmakar (पद्माकर) वेळ ९:५६ म.पू. २ टिप्पण्या: या पोस्टचे लिंक\nसोमवार, ५ मार्च, २००७\nजा हळुहळु वळसे ���ेत\nही पुढचि पिवळी शेते\nझोप कोठुनी तुला तरी,\nबालझरा तू बालगुणी दरीदरी घुमवित येई\nझुलव गडे, झुळझुळ गाने\nनीज सुखे क्षणभर बाळ \nजादूनेच तुझ्या बा रे\nया लहरीलहरीमधुनी ताल तुला देतात गडे\nहे विश्वी उधळून खुली\nनिळी लव्हाळी दाट भरे.\nवन नंदन बनले सारे\nस्फूर्ती दिव्य भरिसी विपिनी\nशुभ्र चंद्रिका नाच करी\nही दिव्ये येती तुजला\nधुंद हृदय तव परोपरी\nनवल न, त्या प्राशायाला\nगंधर्वा तव गायन रे मेघांच्या सुंदर पंक्ति;\nती संध्या खुलते वरती;\nस्वर्गहि जर भूवर आला\nवेड लाविना कुणा बरे\nपर्वत हा, ही दरीदरी\nव्यक्त तसे अव्यक्तहि ते\nधुंद करुनि तो नादगुणे\nगाउनि गे झुळझुळ गान\nगोपि तुझ्या हिरव्या वेली\nतुझ्या वेणुचा सूर तरी तव गीते भरली सारी.\nतव गीते डुलते झुलते\nमी कवितेचा दास, मला\nपरि न झरे माझ्या गानी\nते जीवित न मिळे माते\nतूच खरा कविराज गुणी\nअक्षय तव गायन वाहे तूच निर्झरा\nजीवित हे याचे नाव;\nमग कुठुनि असली गीते\nशिकवी रे, शिकवी माते\nमम हृदयी गाईल गाणी\nआणि असे सगळे रान\nतेवि सृष्टीची सतार ही दिव्य तुझी असली गीते\nमम हृदयी उसळोत खुल्या\nदिव्य तिचे पसरी पाणी\nरम्य तुझ्या झुळझुळ वाणी\nगाते तव मंजुळ गान,\nगाईल मम गाणी काही\nसंकलक Padmakar (पद्माकर) वेळ २:११ म.उ. कोणत्याही टिप्पण्या नाहीत: या पोस्टचे लिंक\nशुक्रवार, २ मार्च, २००७\nसंकलक Padmakar (पद्माकर) वेळ ९:५९ म.पू. कोणत्याही टिप्पण्या नाहीत: या पोस्टचे लिंक\nअनंत तारा नक्षत्रे ही अनंत या गगनात\nअनंत दीप्ती, अनंत वसुधा, हे शशिसूर्य अनंत.\nवरती खाली सर्व साठले वातावरण अनंत,\nमाप कशाचे, कुणा मोजिता, सर्व अनंत अनंत.\nकितेक मानव झटती, करिती हाडाचेही पाणी,\nअनंत वसुधा आजवरी हो परी मोजली कोणी\nम्हणोत कोणी 'आम्ही गणिला हा ग्रह- हा तारा,'\nपरंतु सांगा कुणी मोजिला हा सगळाच पसारा\nविशाल वरती गगन नव्हे, हे विश्वाचे कोठार,\nउदात्ततेचा सागर हा, चिच्छांतीचा विस्तार.\nकुणी मोजिला, कुणास त्याची लांबीरूंदी ठावी\nफार कशाला दिग्वनिंताची तरी कुणी सांगावी\nअनंत सारे विश्व जाहले अनंतात या लीन,\nक्षुद्र मानवा, सांग कशाचा बाळगिसी अभिमान\nतव वैभव हे तुझे धनी ही, हे अत्युच्च महाल,\nजातिल का गगनास भेदूनि\nतुझ्या कीर्तिचे माप गड्या का काळाला मोजील\nज्ञान तुझे तू म्हणशी 'जाइल', कोठवरी जाईल\n'मी' 'माझे' या वृथा कल्पना, तू कोणाचा कोण\nकितेक गेले मी मी म्हणता या चक्री चिरडून.\nसंक���क Padmakar (पद्माकर) वेळ ९:५६ म.पू. कोणत्याही टिप्पण्या नाहीत: या पोस्टचे लिंक\nगुरुवार, १ मार्च, २००७\nरांगोळी घातलेली पाहून - राम गणेश गडकरी उर्फ गोविंदाग्रज\n\"साध्याही विषयात आशय कधी मोठा किती आढळे;\nनित्याच्या अवलोकने परि किती होती जगी आंधळे\nरांगोळी बघुनी इत:पर तरी होणे तयी शाहणे,\"\nरांगोळी बघुनीच केशवसुता हे आठवे बोलणे.\nरांगोळीत तुझ्या विशेष गुण जो आर्या\nस्पष्टत्वे इतुक्या अशक्य कथणे वाटे तुला काय तो\nजो तूते वदवे न अर्थ मनिचा तोंडात आला तरी,\nतो मी बोलुनि दाखवीन अगदी साध्याच शब्दी परी.\nचैत्री आंगण गोमये सकलही संमार्जिले सुंदर,\nरांगोळीहि कुणी तिथे निजकरी ती घातली त्यावर.\nज्यां आमंत्रण त्या घरी मुळि नसे ऐशा स्त्रियांलागुनी\nत्या चिन्हांतुनि हा विशेष निघतो आहे गमे मन्मनी-\n आज असे सुरेख हळदीकुंकू पहा या स्थली\nबत्तासे बहु खोबरे हरभरे खैरात ही चालली\nठावे कोण न जात येत- दिधले कोणास आमंत्रण;\nनाही दाद घरात ही मुळि कुणा; दे धीर हे लक्षण.\nसंधी टाकुनि छान फौज तुमची कोठे पुढे चालली\n अगदी खुबी विसरता तैलंगवृत्तीतली \nनाते, स्नेह, निदान ओळख तुम्हा येथे न आणी तरी,\nया; आमंत्रण राहुं द्या; परि शिरा सार्याजणी या घरी\nलाभे ते फुकटातलेच हळदीकुंकू तुम्हाला जरी,\nहोई काय नफा अचानक तयामाजी न कित्तीतरी\nही आगंतुकवृत्ति आपण जरी धिक्कारिली यापरी,\nप्राप्ती चार घरे उगीच फिरुनी होईल का हो तरी\nचाले काय असे उगीच भिऊनी\nया डोळा चुकवून नीट; डरतां आता कशाला बरे\nकोणाच्या नजरेत येइल तरी होणे असे काहि का\nकेला का खटला कुणावर कुणी ऐसा अजुनी फुका\n तर या, नकाच दवडू संधी अशी हातची,\nजा जे काही मिळेल तेच भरल्या रस्त्यातुनी खातची\nकामे ही असली हितावह कधी होतील का लाजुनी\nया-या-या तर धावुनी; त्यजु नका रीती पुराणी जुनी\nकोणाच्या घरचे असेल हळदीकुंकू कधी नेमके\nज्या बायांस नसेल हे चुकुनिया केव्हा तरी ठाउके,\nरांगोळी बघुनी इत:पर तरी होणे तयी शाहणे,\nकोठे चालत काय काय अगदी हे नेहमी पाहणे\nसंकलक Padmakar (पद्माकर) वेळ १०:४१ म.पू. कोणत्याही टिप्पण्या नाहीत: या पोस्टचे लिंक\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\n हा प्रश्न पडल्यावर थोरांची कवितेची व्याख्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. 'सृजनशील आत्म्याचा उच्चार', 'भावनांचा उत्कट आणि उत्स्फूर्त आविष्कार', 'नि:शब्दाला ��ब्दात आणण्याचे साधन', 'भावनेत भिजलेला शब्द' अशा अनेक व्याख्या वाचल्या आणि कविता म्हणजे काय ह्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यामागचा फोलपणा जाणवला.\nकविता म्हणजे वर उधृत केलेलं सगळं काही आहेच, पण त्यापलिकडेही काहीतरी आहे जे एक संवेदनाक्षम मन सहज जाणू शकतं. आणि त्या मनाला व्याख्या समजावून घेण्याची आवश्यकता नाही\nनामवंत कवींच्या जमतील तशा एकत्र संकलित केलेल्या कवितांचा हा संग्रह आहे. हा संग्रह वाढवण्य़ासाठी आपल्याला जर ह्या उपक्रमात सहभागी व्हायचं असेल तर अवश्या संपर्क साधा\nनिवडंगांच्या शीर्ण फुलांचे - इंदिरा संत\nकर्मयोग - भाऊसाहेब पाटणकर\nमेणा - आसावरी काकडे\nमावळतीला - शांता शेळके\nपक्षांचे थवे - ना. धों. महानोर\nअन्योक्ती - कृष्णशास्त्री चिपळूणकर\nमाझे मन तूझे झाले\nचांदोबाची गंमत - हरी सखाराम गोखले\nचिमणीचा घरटा - बालकवी\nरांगोळी घातलेली पाहून - राम गणेश गडकरी उर्फ गोविंद...\nकुसुमाग्रज (31) विंदा करंदीकर (28) इंदिरा संत (22) बा. भ. बोरकर (19) बा.सी.मर्ढेकर (16) शांता शेळके (14) ग.दि.माडगूळकर (13) मंगेश पाडगांवकर (12) बालकवी (11) अनिल (8) भाऊसाहेब पाटणकर (8) वसंत बापट (8) केशवसुत (7) केशवकुमार (6) भा.रा.तांबे (6) सुरेश भट (6) आरती प्रभू (5) गोविंदाग्रज (5) धामणस्कर (5) आसावरी काकडे (4) ना. धों. महानोर (4) नारायण सूर्वे (4) म. म. देशपांडे. (4) वासंती मुझुमदार (4) कविता महाजन (3) ग्रेस (3) बहीणाबाई चौधरी (3) यशवंत (3) संजीवनी बोकील (3) सुधीर मोघे (3) अनुराधा पाटील (2) अरुण कोलटकर (2) कृष्णशास्त्री चिपळूणकर (2) ग.ह.पाटील (2) गुल़ज़ार (2) दि. पु. चित्रे (2) पद्मा (2) प्रशांत असनारे (2) बी (2) म.म.देशपांडे (2) यशवंत देव (2) रॉय किणीकर (2) वि. स. खांडेकर (2) विनायक दामोदर सावरकर (2) शंकर वैद्य (2) (1) अय्यप्पा पणीकर (1) अरुण म्हात्रे (1) ए. पां. रेंदाळकर (1) गोपीनाथ (1) जयन्त खानझोडे (1) दत्ता हलसगीकर (1) दत्तात्रय कोंडो घाटे (1) ना. घ. देशपांडे (1) ना.वा.टिळक (1) निरंजन उजगरे (1) पु. शि. रेगे (1) पु.ल.देशपांडे (1) पु.शि. रेगे (1) प्रसाद कुलकर्णी (1) बा..भ. बोरकर (1) बाबा आमटे (1) मनोहर सप्रे (1) माधव ज्युलियन (1) मोरोपंत (1) वा. भा पाठक (1) वा.रा.कांत (1) वि. म. कुलकर्णी (1) शंकर रामाणी (1) स.ग. पाचपोळ (1) संजीवनी मराठे (1) संत तुकडोजी महाराज (1) सरिता पदक (1) साने गुरुजी (1) सौमित्र (1) हरी सखाराम गोखले (1)\nनविन कवितांबद्दल जाणते व्हा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/i080331114851/view", "date_download": "2020-04-07T16:11:36Z", "digest": "sha1:2BGMICJFHVHVH34N5JVL66VRZSJBJ25Z", "length": 11099, "nlines": 118, "source_domain": "www.transliteral.org", "title": "पोवाडे", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोवाडे|\nश्री समर्थ रामदास स्वामींचा पोवाडा\nझाशीची राणी इचा पोवाडा\nहुतात्मा बाबू गेनू याचा पोवाडा\n४२ चे चळवळीचा पोवाडा\nछ. राजाराम महाराजांचा पोवाडा\nइतिहासाचे साधन म्हणून पोवाड्यांचे महत्व विशेष आहे. पोवाडे हे गीत-नाट्यरूप असल्यामुळे त्यात मनोरंजन व प्रचार यांचा मेळ घातला जातो.\nशिवाजी महाराजांच्या कार्याची प्रेरणा घेऊन महात्मा फुल्यांनी, त्यांचे चरित्र अशिक्षित लोकांना समजेल असे पोवाड्याच्या माध्यमातून लिहीले.\nइतिहासाचे साधन म्हणून पोवाड्यांचे महत्व विशेष आहे. पोवाडे हे गीत-नाट्यरूप असल्यामुळे त्यात मनोरंजन व प्रचार यांचा मेळ घातला जातो.\nपोवाडा म्हणजे इतिहासाचे एक साधन. पोवाडा नेहमी समकालीन साक्षीदाराप्रमाणे विश्वसनीय असतो.\nइतिहासाचे साधन म्हणून पोवाड्यांचे महत्व विशेष आहे. पोवाडे हे गीत-नाट्यरूप असल्यामुळे त्यात मनोरंजन व प्रचार यांचा मेळ घातला जातो.\nश्री समर्थ रामदास स्वामींचा पोवाडा\nइतिहासाचे साधन म्हणून पोवाड्यांचे महत्व विशेष आहे. पोवाडे हे गीत-नाट्यरूप असल्यामुळे त्यात मनोरंजन व प्रचार यांचा मेळ घातला जातो.\nइतिहासाचे साधन म्हणून पोवाड्यांचे महत्व विशेष आहे. पोवाडे हे गीत-नाट्यरूप असल्यामुळे त्यात मनोरंजन व प्रचार यांचा मेळ घातला जातो.\nइतिहासाचे साधन म्हणून पोवाड्यांचे महत्व विशेष आहे. पोवाडे हे गीत-नाट्यरूप असल्यामुळे त्यात मनोरंजन व प्रचार यांचा मेळ घातला जातो.\nइतिहासाचे साधन म्हणून पोवाड्यांचे महत्व विशेष आहे. पोवाडे हे गीत-नाट्यरूप असल्यामुळे त्यात मनोरंजन व प्रचार यांचा मेळ घातला जातो.\nझाशीची राणी इचा पोवाडा\nइतिहासाचे साधन म्हणून पोवाड्यांचे महत्व विशेष आहे. पोवाडे हे गीत-नाट्यरूप असल्यामुळे त्यात मनोरंजन व प्रचार यांचा मेळ घातला जातो.\nहुतात्मा बाबू गेनू याचा पोवाडा\nइतिहासाचे साधन म्हणून पोवाड्यांचे महत्व विशेष आहे. पोवाडे हे गीत-नाट्यरूप असल्यामुळे त्यात मनोरंजन व प्रचार यांचा मेळ घातला जातो.\nइतिहासाचे साधन म्हणून पोवाड्यांचे महत्व विशेष आहे. पोवाडे हे गीत-नाट्यरूप असल्यामुळे त्यात मनोरंजन व प्रचार यांचा मेळ घातला जातो.\nइतिहासाचे साधन म्हणून पोवाड्यांचे महत्व विशेष आहे. पोवाडे हे गीत-नाट्यरूप असल्यामुळे त्यात मनोरंजन व प्रचार यांचा मेळ घातला जातो.\n४२ चे चळवळीचा पोवाडा\nइतिहासाचे साधन म्हणून पोवाड्यांचे महत्व विशेष आहे. पोवाडे हे गीत-नाट्यरूप असल्यामुळे त्यात मनोरंजन व प्रचार यांचा मेळ घातला जातो.\nइतिहासाचे साधन म्हणून पोवाड्यांचे महत्व विशेष आहे. पोवाडे हे गीत-नाट्यरूप असल्यामुळे त्यात मनोरंजन व प्रचार यांचा मेळ घातला जातो.\nइतिहासाचे साधन म्हणून पोवाड्यांचे महत्व विशेष आहे. पोवाडे हे गीत-नाट्यरूप असल्यामुळे त्यात मनोरंजन व प्रचार यांचा मेळ घातला जातो.\nछ. राजाराम महाराजांचा पोवाडा\nइतिहासाचे साधन म्हणून पोवाड्यांचे महत्व विशेष आहे. पोवाडे हे गीत-नाट्यरूप असल्यामुळे त्यात मनोरंजन व प्रचार यांचा मेळ घातला जातो.\nइतिहासाचे साधन म्हणून पोवाड्यांचे महत्व विशेष आहे. पोवाडे हे गीत-नाट्यरूप असल्यामुळे त्यात मनोरंजन व प्रचार यांचा मेळ घातला जातो.\nश्रीसिद्धचरित्र - अध्याय चाळिसावा\nश्रीसिद्धचरित्र - अध्याय एकोणचाळिसावा\nश्रीसिद्धचरित्र - अध्याय अडतिसावा\nश्रीसिद्धचरित्र - अध्याय सदतिसावा\nश्रीसिद्धचरित्र - अध्याय छत्तिसावा\nश्रीसिद्धचरित्रातील आणखी कांहीं ठळक पैलू\nश्रीसिद्धचरित्रांतील कवित्व आणि रसिकत्व\nश्रीविश्वनाथ, गणेशनाथ आणि स्वरुपनाथ \nश्रीज्ञानोबा माउलींचा ` वंशविस्तार '\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://sajambitiondt.blogspot.com/2015/03/blog-post.html", "date_download": "2020-04-07T16:35:01Z", "digest": "sha1:BCA7OXGRIV5IH64RWYSVZDRQPQIP35AT", "length": 6333, "nlines": 99, "source_domain": "sajambitiondt.blogspot.com", "title": "SAJ.. improvising life: माझी अध्यात्माची संकल्पना", "raw_content": "\nगेल्या २-३ वर्षांपासून - संपुर्ण भारतातील विविध विचारसरणीच्या व्यक्तींशी नवनवीन विषयांवर चर्चा करण्याची संधी मला मिळत आली आहे. आज माझे अध्यात्म या विषयावरील विचार व्यक्त करण्यापूर्वी मी काही सतत विचारल्या जाण्याऱ्या प्रश्नांची उत्तरे देऊ इच्छितो. .\nआता मुळ विषयावर येण्यापूर्वी माझ्यासाठीचा एक यक्षप्रश्न -\nमाझा एक Atheist (नास्तीक) मित्र आहे - दर्शन त्याचं नाव. (त्याच्या या छानश्या नावामध्ये आणि व्यक्तिमत्वामध्ये बराच फरक आहे, हे मी इथे आवर्जून नमूद करू इच्छितो.) त्याचा आवडता छंद म्हणजे आम्हा मित्रांना दरवेळी बुद्धीला ताण देणारे नवीन प्रश्न विचारणे होय . अशातच त्याने ( काहीसा जुनाच परंतु वेगळाच ) एक प्रश्न उपस्थित करून अनेकांना (इथल्या आस्तिक मंडळींना) त्रास देणे सुरु केले आहे .\nप्रश्न - जर सर्व माणसांमध्ये देव आहे तर मग चोरी, बलात्कार, दरोडे, नक्सली हल्ले, इ कृत्ये करणाऱ्या माणसांमध्येही देव असतो का असतो तर देवच हे घडवतो का असतो तर देवच हे घडवतो का (कारण देवाने सर्व नियती आधीच ठरवलेली असते ना (कारण देवाने सर्व नियती आधीच ठरवलेली असते ना सर्व गोष्टींचा कर्ता -कर्वीता तर देवच असतो ना सर्व गोष्टींचा कर्ता -कर्वीता तर देवच असतो ना )आणि नसतो तर मग देव काय फ़क़्त चांगल्या व्यक्तींमध्येच असतो का \n परंतू आज मला वाटतंय की या प्रश्नाचे उत्तर मला सापडले आहे . माझे उत्तर या blog च्या पुढच्या post मध्ये .... तोपर्यंत तुम्हीही नक्कीच विचार करा.\nअखेर त्यांनी लक्ष्मणरेषा ओलांडली…\nआयुष्य खुप सुंदर आहे त्याला अजुन सुंदर बनवुया़...\nमेळघाटः २ (नरनाळा किल्ला)\nभारतातून सोमवारी सुपरमूनचे दर्शन\nमाझी गझल मराठी : श्रीकृष्ण राऊत\nक्या है गिलगिट भारतके लिये\nतीव्र घसरण - बाजाराची व रुपयाची \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://jaihindbks.com/tag/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%95-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%95-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%AE/", "date_download": "2020-04-07T15:59:43Z", "digest": "sha1:2PLSN6CUTO55SPYXR56OVYIXC6OLAM37", "length": 4334, "nlines": 46, "source_domain": "jaihindbks.com", "title": "पालक शिक्षक कार्यकारी समिती – Bharatiya Krantikari Sangathan", "raw_content": "\nTag: पालक शिक्षक कार्यकारी समिती\nमराठी कायदे मार्गदर्शन, मराठी न्यूज\nशैक्षणिक शुल्क कायद्यात पालकविरोधी तरतुदी अखेरीस मंजूर केल्याचे उघड\nमहाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क विनियमन सुधारणा अधिनियम २०१८ लागू करण्यात येऊन पालकविरोधी व शाळांना अवाजवी शुल्क घेण्यास पूरक असे बदल करण्यात आले आहेत\nTagged पालक, पालक शिक्षक कार्यकारी समिती, महाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क विनियमन अधिनियम २०११, महाराष्ट्रातील शाळांचे शैक्षणिक शुल्क नियंत्रण कायदे व नियमांचा इतिहास, शाळा, शिक्षणाचे बाजारीकरण, शैक्षणिक शुल्क महाराष्ट्रLeave a comment\nनीचे बॉक्समे अपना ई-मेल लिखें और हमारे अंग्रेजी, हिंदी और मराठी लेख सीधे अपने ई-मेल पर प्राप्त करें\nन्यायालय, आयोग, पोलीस व अधिकारी ई. कडे तक्रार अर्ज नमुना तसेच विविध कायद्यांबाबत माहिती व मार्गदर्शन\nमहाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम १९७९- महत्वाच्या तरतुदी\nतक्रा��� व केस कशी करावी- न्यायालय, आयोग अधिकारी ई. साठी नमुना ड्राफ्टसहित मार्गदर्शन\nलोकसेवक अथवा शासकीय कर्मचारीवर फौजदारी गुन्हा दाखल करणेसंबंधी कायदे व न्यायालयीन निर्णय\nफौजदारी तक्रारीनंतर एफआयआर FIR कशी करावी याबाबत कायदा, तरतुदी व मार्गदर्शन\nपोलिस तक्रार निवारण प्राधिकरणाचे पत्ते- महाराष्ट्र, पुणे आणि नवी मुंबई ई.\nपोलिसांविरोधात तक्रार कुठे करावी- सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय व प्राधिकरणबाबत माहिती\nमहाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४-महत्वाच्या तरतुदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-mla-naik-examines-damage-done-24791", "date_download": "2020-04-07T17:01:56Z", "digest": "sha1:Q44MNL25G75CLEM2TDMDFWPQQN4UYFS3", "length": 14065, "nlines": 152, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in marathi; MLA Naik examines the damage done | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nआमदार नाईक यांनी केली नुकसानीची पाहणी\nआमदार नाईक यांनी केली नुकसानीची पाहणी\nशुक्रवार, 8 नोव्हेंबर 2019\nशेंबाळपिंपरी, यवतमाळ ः विभागातील काळ्या मातीतील सोयाबीनचा झालेला चिखल पाणावलेल्या डोळ्यांनी कास्तकार दाखवत होते. अन् तितक्याच आस्थेने नवनियुक्त आमदार इंद्रनील त्यांच्या संवेदना समजून घेत दिलासा देत होते.\nशेंबाळपिंपरी, यवतमाळ ः विभागातील काळ्या मातीतील सोयाबीनचा झालेला चिखल पाणावलेल्या डोळ्यांनी कास्तकार दाखवत होते. अन् तितक्याच आस्थेने नवनियुक्त आमदार इंद्रनील त्यांच्या संवेदना समजून घेत दिलासा देत होते.\nमाझा बळिराजा समृद्ध झाला पाहिजे, यासाठी शेतीत नवनवीन पिकांचा पायंडा घालणारे हरितक्रांतीचे प्रणेते (स्व.) वसंतराव नाईक यांची कास्तकारांप्रती असलेली तळमळ पुतण्या इंद्रनीलच्या रूपाने पुन्हा पाहावयास मिळाली. सद्यःस्थिती पाहता नुकसानीचा आकडा भरून न निघणारा असला, तरी दिलासाही कास्तकारांसाठी मोठी बाब आहे. आपण करीत असलेल्या मेहनतीचा झालेला चिखल शासनदरबारात आपली कैफियत मांडणाऱ्या लोकप्रतिनिंधीही पाहावा व मदत मिळविण्याबाबत पाठपुरावा करावा, अशी त्याला आशा असते. नवनियुक्त आमदार इंद्रनील नाईक यांनी जिल्हा परिषदेचे माज��� उपाध्यक्ष सदबाराव मोहटे, उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड, गटविकास अधिकारी गवई, मंडळ कृषी अधिकारी नीलेश राठोड, माजी जिल्हा परिषद सदस्य जैनुल सिद्दिकी, संतोष सूर्यवंशी, उस्मान डांगे, रउफोद्दीन सिद्दिकी यांच्यासह पिकाच्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी वेळ पडल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा आमदार इंद्रनील नाईक यांनी दिला.\nयवतमाळ विभाग आमदार शेती इंद्रनील नाईक जिल्हा परिषद\nगोदामांत ९० लाख टन साखर पडून; बंदरात अडकली दोन...\nसोलापूर : अडचणीत सापडलेला साखर उद्योग २०१४-१५ पासून यातून बाहेर पडलेला नाही.\n‘डिपिंग ऑईल’ची चढ्यादराने अनाधिकृत विक्री सुरूच\nनाशिक/सोलापूर : जिल्ह्यात द्राक्ष मालाला उठाव नसल्याने बेदाणा निर्मितीच्या कामाला गती आली\nपदोन्नती प्रकरणात ‘पंदेकृवि’ने काढले पदनवती आदेश\nमहात्मा फुले कृषी विद्यापीठात आजपासून ऑनलाइन...\nनगर ः कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन केले आहे.\nराज्यात दिवसभरात वाढले १२० रुग्ण; कोरोना ७...\nपुणे : राज्यात सोमवारी १२० नवीन रुग्णांची नोंद झाली.\nपदोन्नती प्रकरणात ‘पंदेकृवि’ने काढले...अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी...\nमहात्मा फुले कृषी विद्यापीठात आजपासून...नगर ः कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या...\nमहाराष्ट्रात २२ जिल्ह्यांमध्ये `कोरोना`...पुणे : निम्म्याहून अधिक महाराष्ट्राला जेमतेम २८...\nकेळी पिकवून विकण्यासाठी अखेर...परभणी : ‘लॅाकडाऊन’मुळे केळीच्या दरात मोठी घसरण...\nकोल्हापुरात वादळी वाऱ्यासह पाऊस कोल्हापूर : जिल्ह्यात रविवारी (ता.५) सायंकाळी...\nजनावरांतील उष्माघाताचे नियंत्रणउन्हाच्या संपर्कात आल्यामुळे जनावरांच्या शरीराचे...\nअकोल्यात भाजीपाला, फळविक्रीची ११०...अकोला ः सध्याच्या परिस्थितीत जिल्ह्यातील...\n‘वीज दर कपातीत शेतकऱ्यांवरील अन्याय दूर...अकोला ः राज्य वीज नियामक आयोगाने नुकतीच उद्योग,...\nनांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात फुले...नांदेड : ‘लॅाकडाऊन’मुळे नांदेडसह अन्य ठिकाणच्या...\nफूल विक्रीचा व्यवसाय डबघाईस; फेकून...शिरपूरजैन, जि. वाशीम : येथील फूल उत्पादक शेतकरी...\nबेदाणा निर्मितीसाठी आवश्यक रसायने...नाशिक : द्राक्षापासून बेदाणा निर्मितीसाठी...\nनाशिक जिल्ह्यात बेदाणा निर्मितीच्या...नाशिक : ऐन द्राक्ष हंगामाच्या अंतिम टप्प्यात...\nमराठवाड्यात फळे, भाजीपा���्याची ८१ हजार...औरंगाबाद : एकीकडे दररोज सकाळीच भरणाऱ्या किरकोळ...\nमाळीनगरमध्ये आता नीरापासून गुळ उत्पादन लवंग, जि. सोलापूर : सध्या नीरा उत्पादनाचा हंगाम...\nआरोग्य कर्मचाऱ्यासांठी सुरक्षेची पूर्ण...नाशिक : जिल्हा सामान्य रुग्णालयातील ‘कोरोना’...\nअमरावती बाजार समितीची ३२ अडत्यांवर...अमरावती ः किरकोळ भाजी विक्री न करण्याचे आदेश...\n‘कोरोना’विरुद्धच्या लढ्यातील महत्वाचा...मुंबई : ‘कोरोना’विरुद्धच्या लढ्यातील महत्वाचा,...\nसोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे...सोलापूर : कोरोना विषाणु संसर्गाच्या...\nइस्लामपूरकरांना भाजीपाल्यासह साखरवाटप नवेखेड, जि. सांगली : बोरगाव (ता. वाळवा)...\nराज्यातील अतिरिक्त १० लाख लिटर दूध...संगमनेर, जि.नगर : कोरोना विषाणूचा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://snehalniti.com/blogs_details/events_details.php/events_details.php/135-%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%9D%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B8+%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%AB%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%A8+%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%82%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%9F", "date_download": "2020-04-07T16:33:50Z", "digest": "sha1:6MWWIZYDAPJRK3STZBURENBTSSVDYLHK", "length": 15639, "nlines": 77, "source_domain": "snehalniti.com", "title": "बिझनेस सुपरहिरोजची १० वैशिष्ट्ये...", "raw_content": "\nबिझनेस सुपरहिरोजची १० वैशिष्ट्ये...\nबिझनेस सुपरहिरोजची १० वैशिष्ट्ये...\nआपणासर्वांची लहानपणाची एक इच्छा होती ती म्हणजे एक सुपरहिरो बनण्याची आणि म्हणूनच पुढे तुम्ही स्वत:चा व्यवसाय सुरु केला. हेच कारण आहे की तुम्ही जेव्हा लहान होतात तेव्हा कॉमिक्स वाचायाचात आणि कार्टून्स पाहायचात. तुम्ही अनेक सुपरहीरोजचे चित्रपट पाहिले असतील. हे यासाठी सांगतोय कारण प्रत्येक उद्योजकामध्ये एक सुपरहिरो लपलेला असतो. सुपरहिरो हे अतिशय प्रभावशाली लीडर्स असतात.\nतुम्ही जगाचे रक्षण करण्यासाठी तुमचा व्यवसाय सुरु केला आहे. केवळ तुम्हीच तुमच्या ग्राहकांना वाचवू शकता, बरोबर ना तर मग तुम्ही स्वत:मधील ती क्षमता का ओळखत नाहीत तर मग तुम्ही स्वत:मधील ती क्षमता का ओळखत नाहीत का तुम्ही स्वत:मधील स्पायडरमॅनला केवळ बिल्स भरण्यापुरतच अडकून ठेवलयं का तुम्ही स्वत:मधील स्पायडरमॅनला केवळ बिल्स भरण्यापुरतच अडकून ठेवलयं का तुम्ही स्वत:मधील आयर्न मॅनला इतरांपासून मदत करण्यापासून रोखत आहात का तुम्ही स्वत:मधील आयर्न मॅनला इतरांपासून मदत करण्यापासून रोखत आहात का तुमच्यामधील बॅटमॅन तुमच्याच कर्मचाऱ्यांशी झगडतोय का तुमच्यामधील बॅटमॅन तुमच्याच कर्मचाऱ्यांशी झगडतोय तुमच्यामध्ये एखादी वंडर वूमन देखील लपली असेल, पण तुम्हाला इतरांपासून मदत घ्यायची नाही आहे आणि हीच मूळ समस्या आहे.\n'जिंकण्यासाठी खेळा' पुस्तक घेण्यासाठी येथे क्लिक करा\nमुद्दा असा आहे की, कोणताही सुपरहिरो हा परिपूर्ण नसतो. आपल्या सर्वांनाच एकमेकांची गरज असते आणि हे सर्व प्रभावशाली नेतृत्वगुणावर येऊन थांबतं. इथे काही मुद्दे आहेत जे तुम्हाला समजून घेण्यात मदत करतील की तुमचा व्यवसाय तुमच्या छंदाशी मिळता जुळता आहे की नाही दोन्ही एकमेकांसाठी पूरक आहेत की नाही\nतुम्हाला जे आवडत तेच करा – तुम्ही जे करता त्यावर प्रेम करायला शिका. व्यवसाय अयशस्वी होण्यामागचं सर्वात मोठं कारण आहे, कामातील चिकाटीची कमतरता. आणि ही चिकाटी टिकून न राहण्यामागचं कारण म्हणजे उद्योजकांना ते जे काही करतात ते आवडत नसतं. स्पायडरमॅन हा नेहमी फोटो काढून पैसे कमवण्यासाठी झगडत असतो; पण त्याला हे नेहमी लक्षात ठेवावं लागतं की हे सर्व करण्यामागे त्याचा एक मोठा उद्देश आहे. तडजोड कशी करावी हे त्याला शिकून घेणं गरजेचं आहे; तो त्या फोटोग्राफसाठी लोकांना मारून ही टाकू शकतो. जीवन जगण्यासाठी त्याला पैशांची गरज आहे आणि त्यासाठी पैसे कमवण्याचे काम त्याने मन लावून करणे गरजेचे आहे. तुम्हाला जे आवडत ते अगदी जीव ओतून करायला शिका, त्यावर प्रेम करा किंवा दुसऱ्या कोणाची तरी मदत घ्या.\nभविष्यातील सेमिनार आणि सेशन्सच्या माहितीसाठी क्लिक करा\n“असा मनुष्य बना, ज्याकडे सर्व परिस्थितीसाठी योजना तयार असतील” - यात तुमच्या वंडर वूमनचा देखील नक्कीच समावेश होतो. प्रत्येक सुपरहिरोकडे एक योजना असते. दीर्घकालीन आणि लघू कालीन स्पष्ट योजना तयार करा. योजनेच्या महत्त्वपूर्ण घटकांमध्ये समावेश होतो तुमच्या दूरदृष्टीचा, तुमच्या मुल्यांचा आणि काही विशिष्ट उद्दिष्टांसह तुमच्या अंतिम ध्येय्याचा आणि दैनंदिन कृतींचा.\n“पुढे व्हा, काम सुरु ठेवा किंवा नसेल जमत तर बाजूला व्हा” - हा पर्याय नाही. थॉमस पेन्सचे हे अमुल्य विचार तुम्हाला जगाचे रक्षण करण्यासाठी मदत करणार नाहीत. सुपरहिरो स्वत:हून परिस्थिती हातात घेतात आणि त्यावर कृती करतात जेव्हा तुम्ही तुमच्या योजना तयार करता, तेव्हा तुम्ही तुमच्या योजनेची दैनंदिन कृती आणि कार्यांमध्ये अंमलबजावणी केली पाहिजे.\nस्नेहलनीती हा ॲप डाऊनलोड करा\nतुमची कथा तुमच्या ग्राहकांना सारखी सांगत राहा - हे म्हणायला शिका की, “मी आयर्नमॅन आहे.” तुमची कथा तुमच्या ग्राहकाला सांगणे हा तुमच्या दूरदृष्टीचा, मुल्यांचा आणि ध्येयांचा भाग आहे जो तुमच्या ग्राहकांच्या वेदना आणि समस्या दूर करतो. तुमची कथा किमान ३ प्रकारे विकसित करा आणि त्यांची उजळणी करा. एक ३० सेकंदाची कथा, एक ५ मिनिटांची कथा आणि २० मिनिटांची कथा. जे कोणी तूमची कथा ऐकण्यासाठी उत्सुक आहेत त्यांना तुमची कथा सांगा.\nप्रत्येकाला तुमची कथासारखी ऐकवत राहा - मिटींग्जमधून, मेमोजमधून, जाहिरातींमधून, एम्पलॉयी मॅन्यूअलमधून तुमची कथा इतरांपुढे आणा.\nपहिलं ऐकून घ्या त्यानंतर तुम्ही जे बोलता त्यापेक्षा दुप्पट करून दाखवा - एक गोष्ट लक्षात घ्या की सर्व चांगले सुपरहिरोज कोणतीही कृती करण्यापूर्वी सर्वप्रथम समस्या शांतपणे ऐकतात. सर्वप्रथम समस्या नेमकी काय आहे, ते समजून घ्या. नाहीतर तुम्ही चुकीच्या व्यक्तीला वाचवाल.\nबिझनेस कोच स्नेहल कांबळे यांचे प्रेरणादायी व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा\nमहत्त्वाच्या गोष्टीचं महत्त्व कमी होऊ देऊ नका - जे काही महत्त्वाच आहे त्यावर लक्ष केंद्रीत करा. प्रत्येक वर्षाच्या सुरुवातीला ठरवा की तुमचं प्रमुख लक्ष्य काय आहे. मिटींग्जच्या वेळी आणि संपूर्ण दिवसभर त्या गोष्टीवर स्वत:चे आणि तुमच्या आसपासच्या सहकाऱ्यांचे लक्ष केंद्रीत करा.\nपरिणाम ओळखा - बॅटमॅन आणि आयर्नमॅनकडे त्यांचे तंत्रज्ञान आहे आणि साधने आहेत आणि त्या माध्यमातून मिळणारे निष्कर्ष वा परिणाम ते ओळखतात. तुमच्यासाठी रोखीचा म्हणजे पैश्याचा प्रवाह महत्त्वाचा आहे का मग त्यासाठीही तुमच्याकडे अहवाल असायला हवा. निर्णय घेण्यासाठी तुम्ही मासिक आर्थिक नोंदींचा वापर करता का मग त्यासाठीही तुमच्याकडे अहवाल असायला हवा. निर्णय घेण्यासाठी तुम्ही मासिक आर्थिक नोंदींचा वापर करता का नसाल करत तर तो तुम्ही सूरु केला पाहिजे.\nसर्वोत्तम निष्कर्ष मिळेपर्यंत थांबू नका - आयर्नमॅन सर्वोत्तम सूट निर्माण करतो. बॅटमॅन ��र्वोत्तम मेन्शन निर्माण करतो. सर्वच व्यावसायिक सुपरहिरो हे सातत्याने शिकत असतात आणि स्वत: विकसित होत असतात. तुमच्या टीमला (सहकारी) विसरू नका. त्यांना देखील हे सर्व शिकण्याची गरज आहे.\nतुमच्या सहकाऱ्यांशी आणि ग्राहकांशी जवळचे संबंध प्रस्थापित करा - तुमच्या विरोधकांना (स्पर्धा) नीट ओळखा जेव्हा विरोधकाने ग्राहकांची सेवा ताब्यात घेतलेली असते तेव्हा ग्राहक हे पिडीत असतात, यांना मदतीची गरज असते. तुम्हाला ज्यांना वाचवायचे आहे त्यांच्यासोबत अगदी जवळचे संबंध प्रस्थापित करण्यास सुरुवात करा. सोबतच याची देखील खात्री करून घ्या की तुमचे सहकारी आनंदी आहेत आणि त्यांना तुमच्या टीममध्येच राहायचे आहे.\nएका लीडरपेक्षा जास्त काहीतरी करा आणि मग काही काळाने जग तुम्हाला व्यावसायिक सुपरहिरो म्हणून ओळखायला लागेल जे तुम्ही खरोखर आहात. पुढच्या वेळेस जेव्हा एखादा निर्णय घेण्याचा प्रसंग येईल तेव्हा स्वत:ला विचारा की, अशाप्रसंगी तुमच्या आवडत्या सुपरहिरोने काय केले असते. आणि लवकरच तुम्ही स्वत:मधील सुपरमॅन सोबत तुमच्या व्यवसायाविषयी बोलू लागला की “अप अप अँड अवे”.\nएका मानसिक धक्क्याने कसा घडला मोठा उद्योजक\nमहिलांसाठी ऑनलाईन शॉपिंग सोपी करून देणारी महिला\nआपल्या बिझनेसला कसे रजिस्टर कराल\nशिवाजी महाराजांकडून प्रत्येक उद्योजकाने शिकाव्या अशा गोष्टी\nऍण्ड दी 'ऑस्कर' गोज टू .....\nएका मानसिक धक्क्याने कसा घडला मोठा उद्योजक\nमहिलांसाठी ऑनलाईन शॉपिंग सोपी करून देणारी महिला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mahaenews.com/category/dilhi-vidhansabha-2020/", "date_download": "2020-04-07T17:17:18Z", "digest": "sha1:OHHKHSUQKY2EPC27V3NI2UZMQUQOFE52", "length": 22290, "nlines": 202, "source_domain": "mahaenews.com", "title": "दिल्ली विधानसभा २०२० | Mahaenews", "raw_content": "\n#CoronaVirus: महाराष्ट्रात मास्क, आयसोलेशन बेड, व्हेंटिलेटर्स आहेत तरी किती जाणून घ्या अजून काही कोरोना विषाणूच्या बद्दलची माहिती…\n#CoronaVirus: निजामुद्दीनहून महाराष्ट्रात आलेल्या ५० ते ६० लोकांचे फोन बंद, पोलिसांकडून शोध सुरु\nजितेंद्र आव्हाडांविरोधात फेसबुक पोस्ट; अभियंत्याला बेदम मारहाण\nराज्यात करोनाचे १५० नवे रुग्ण; एकूण संख्या १०१८वर\n#CoronaVirus: देशभरात ५०८ नवे रुग्ण पॉझिटिव्ह, कोरोनाग्रस्तांची संख्या ४७८९, तर १२४ मृत्यू\n मुंबईतले कोरोनाग्रस्त ४९० वरुन थेट ५९०, २४ तासात पाच जणांचा मृत्यू\n#CoronaVirus: पुण्यात संचारबंदीची होणार कडक अंमलबजावणी; दोनच तास राहणार दुकानं खुली\n#CoronaVirus: मुंबईतले कोरोनाग्रस्त ४९० वरुन थेट ५९०, २४ तासात पाच जणांचा मृत्यू\nकिंचाळण्यापेक्षा शांत राहून कामाचा ठसा उमटवायचा असतो: रोहित पवार\nअफवा रोखण्यासाठी व्हॉट्सऍपचा मोठा निर्णय, मेसेजवर निर्बंध\nHome दिल्ली विधानसभा २०२०\nअरविंद केजरीवाल यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी मजूर, शेतकरी यांच्यासह ५० लोकांना आमंत्रण…\nदिल्ली विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल आज तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. अरविंद केजरीवाल यांच्यासोबत सहा मंत्री शपथ घेणार आहेत.... Read more\nकेजरीवाल घेणार तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ…\nदिल्ली | महाईन्यूज | दिल्ली विधानसभेच्या निकालात पुन्हा एकदा दिल्लीकरांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यानांच पसंती दिली आहे… अरविंद केजरीवाल यांच्यावर विश्वास ठेवते दि... Read more\nअरविंद केजरीवालांनी घेतली उपराज्यपाल अनिल बैजल यांची भेट, 16 फेब्रुवारीला घेणार सीएम पदाची शपथ\nनवी दिल्ली | दिल्ली विधानसभा निवडणुरकीत मोठे बहुमत मिळवणाऱ्या आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. त्यानिमित्त केजरीवाल यांनी बुधवारी सकाळी उपराज... Read more\n‘आप’च्या विजयानंतर रामदास आठवलेही म्हणाले, ‘लगे रहो केजरीवाल’ \nनवी दिल्ली | महाईन्यूज दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे आकडे समोर येत असून, पुन्हा आम आदमी पार्टीचं सरकार येणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. आम आदमी पक्षाच्या शानदार विजयानंतर अरवि... Read more\nदिल्ली ‘आप’चीच ; केजरीवाल यांना दुसऱ्यांदा स्पष्ट बहुमत\nनवी दिल्ली | नवी दिल्ली – दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालात आपला ६३ जागांवर स्पष्ट बहुमत मिळणार असल्याचे निश्चित झाले आहे. मात्र आपला ७ जागांवर नुकसान होत आहे. भाजप ७ जागांवर आघाडीव... Read more\nआपच्या दिल्ली विजयाचे नागपुरात स्वागत\nनागपूर | महाईन्यूज दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने केलेल्या आघाडीचा आनंद नागपुरात आपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषात साजरा केला आहे. ढोलताशाच्या ठेक्यावर ताल धरत आप कार्यकर्त्यांनी आप... Read more\nअहंकारी वृत्ती नाकारल्याबद्दल दिल्लीकरांचं अभिनंदन: अमोल मिटकरी\nमुंबई | महाईन्यूज दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल जनतेसमोर येण्यास सुरुवात झाली आहे, तर काही तासात निकाल हाती येणार आहे. त्यामुळे दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांच... Read more\nभाजपाच्या अहंकाराचा दिल्लीत पराभव : शिवसेना\nमुंबई | महाईन्यूज दिल्लीकरांनी तिसऱ्यांदा अरविंद केजरीवाल यांना साथ दिल्याचं चित्र असून आम आदमी पक्ष दिल्लीचं तख्त पुन्हा राखणार हे जवळपास निश्चित झालं आहे. मतमोजणीच्या सध्याच्या आकडेवारीनुस... Read more\nदिल्लीकरांनी भाजपला त्यांची जागा दाखवून दिली : नवाब मलिक\nमुंबई | दिल्ली विधानसभा निवडणूकीत जनतेने पुन्हा एकदा अरविंद केजरीवाल यांना साथ दिली आहे. ७० जागांसाठी झालेल्या या निवडणूकीत आम आदमी पार्टी ५८ जागांवर आघाडीवर आहे तर भाजप फफ्त १२ जागांवर आघाड... Read more\nदिल्ली विधानसभा निवडणूक : ‘आप’ चे अरविंद केजरीवालच ठरणार निवडणुकीत ‘बाप’; भाजप पिछाडीवर तर काँग्रेसची ‘बत्तीगुल’\n ऑनलाईन टीम संपूर्ण देशातील नागरिकांचे लक्ष लागलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ‘हॅटट्ट्रीक’ करण्याच्या तय... Read more\n#CoronaVirus: महाराष्ट्रात मास्क, आयसोलेशन बेड, व्हेंटिलेटर्स आहेत तरी किती जाणून घ्या अजून काही कोरोना विषाणूच्या बद्दलची माहिती…\n#CoronaVirus: निजामुद्दीनहून महाराष्ट्रात आलेल्या ५० ते ६० लोकांचे फोन बंद, पोलिसांकडून शोध सुरु\nजितेंद्र आव्हाडांविरोधात फेसबुक पोस्ट; अभियंत्याला बेदम मारहाण\nराज्यात करोनाचे १५० नवे रुग्ण; एकूण संख्या १०१८वर\n#CoronaVirus: देशभरात ५०८ नवे रुग्ण पॉझिटिव्ह, कोरोनाग्रस्तांची संख्या ४७८९, तर १२४ मृत्यू\n मुंबईतले कोरोनाग्रस्त ४९० वरुन थेट ५९०, २४ तासात पाच जणांचा मृत्यू\n#CoronaVirus: पुण्यात संचारबंदीची होणार कडक अंमलबजावणी; दोनच तास राहणार दुकानं खुली\n#CoronaVirus: मुंबईतले कोरोनाग्रस्त ४९० वरुन थेट ५९०, २४ तासात पाच जणांचा मृत्यू\nकिंचाळण्यापेक्षा शांत राहून कामाचा ठसा उमटवायचा असतो: रोहित पवार\nअफवा रोखण्यासाठी व्हॉट्सऍपचा मोठा निर्णय, मेसेजवर निर्बंध\nमुंबई, पुणे आणि नागपूर येथे आवश्यक भाजीपाला व किराणा मालाची आवक सुरळीत\nCoronavirus : सोनिया गांधींनी नरेंद्र मोदींना लिहिले पत्र, वाचा संपूर्ण पत्र\n#PCMC Politics: राज्यात काहीभाग सील करणार; संचारबंदीचे उल्लंघन केल्यास तुरुंगवास : उपमुख्यमंत्री अजित पवार\n#PCMC Politics: भाजपाचे अमोल थोरात ‘अर्धवटराव’… वडिलांच्या पुण्याईवर जगतात : आमदार अण्णा बनसोडे\n#WAR AGAINST CORONA: देशात या घडीला कोरोना बाधित रुग्णांची संख्या 4, 421; तर 326 जणांना घरी सोडले\n#WAR AGAINST CORONA: पुण्यता आणखी तिघांचा मृत्यू; मृतांचा आकडा ८ वर\n#WAR AGAINST CORONA: राज्य कॅबिनेट मंत्रीमंडळाची बैठक; जिल्हानिहाय घेतला आढावा\nदेशातील लॉकडाऊनचा कालावधी वाढण्याची दाट शक्यता\nट्रम्प यांच्या धमकीला राहुल गांधींचे प्रत्युत्तर\nकंडक्टरला कोरोना : कामगार वसाहतीमधील इमारत केली सील\nयेत्या दोन वर्षांत सर्व ग्रामपंचायती ऑप्टिकल फायबरने जोडणार : मुख्यमंत्री\n#CoronaVirus: महाराष्ट्रात मास्क, आयसोलेशन बेड, व्हेंटिलेटर्स आहेत तरी किती जाणून घ्या अजून काही कोरोना विषाणूच्या बद्दलची माहिती…\nतुकाराम मुंढे यांचा झंझावात… अधिकार्यांच्या कामात अदलाबदल\nस्थायी समितीकडून तब्बल दोन कोटी ६६ हजार रुपयांची विकासकामे मंजूर\n१७०० कोटींच्या लेखापरीक्षणासाठीएक महिन्यात फायली उपलब्धकरून द्या: सीमा सावळे\nचिंचवड लिंकरोडवर साडेतीन लाखांचा बेकायदा मद्यसाठा जप्त\n…तर साफसफाई संस्थांवर फौजदारी करणार\nपिंपळे सौदागरमध्ये प्लॅस्टिक बॅग्ज वापराला बंदी\nराज्यात 1 लाखापर्यंत थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांची यादी मागवली\nराणीबागेमध्ये जाण्यास महापौर विश्वनाथ महाडेश्वर नाखुश\nकोयनेतून ३०७४ क्युसेकने विसर्ग…कर्नाटकची तहान भागविण्यासाठी पाणी\nहोंडाने आणली ‘आम आदमी’ची शानदार बाइक\n‘ईव्हीएम’बाबत तक्रार घेऊन विरोधी पक्षांच्या नेत्यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट\nमहिलांवरील अत्याचार कमी करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे : जया बच्चन\nतीचे संबंध ‘कासव’ गतीने सुधारत आहेत : उद्धव ठाकरे\nपंतप्रधान मोदींनी ट्रम्पना टाकलं मागे, इन्स्टाग्रामवर नंबर एकवर\nरिझर्व्ह बँकेचे नियम मोडल्याचा बँकांना फटका…राज्यातल्या १२ बँकांवर टाच\nनागरिकहो….’आधार’नं लिंक नसलेली बँक खाती बंद होणार\n…तर पिंपरी चिंचवडमधल्या सोसायटींची नोंदणी रद्द होणार\nआता, दररोज बदलणार पेट्रोल-डिझेलच्या किंमती\nmahaenews.com हे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहो���विण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nमुख्य कार्यालय : महाईन्यूज,पत्ता : विश्वकर्मा बिल्डींग, जे. के. सावंत मार्ग, दादर, मुंबई, २८.\nपुणे विभागीय कार्यालय : महाईन्यूज, विशाल ई-स्क्वेअर सिनेमा जवळ, पिंपरी -चिंचवड,पुणे ४११०१८\nउस्मानाबाद विभागीय कार्यालय : तांबरी, कलेक्टर निवासस्थानाच्या पाठीमागे, उस्मानाबाद.\nसोलापूर विभागीय कार्यालय: होडगी रोड, चेतन फौंड्रीसमोर, सोलापूर.\nकोल्हापूर विभागीय कार्यालय: जय गणेश बिल्डींग, सायबर चौक, विद्यापीठ रोड, कोल्हापूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.khabarbat.in/2019/06/blog-post_77.html", "date_download": "2020-04-07T15:54:03Z", "digest": "sha1:P3TE5JQ4BG6WGAZXNW2YZ6JCOUPL57GZ", "length": 13161, "nlines": 114, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "राष्ट्रीय महामार्ग व खडगाव मार्गावरील खड्डे तातडीने बुजवा - KhabarBat™", "raw_content": "\nHome Unlabelled राष्ट्रीय महामार्ग व खडगाव मार्गावरील खड्डे तातडीने बुजवा\nराष्ट्रीय महामार्ग व खडगाव मार्गावरील खड्डे तातडीने बुजवा\nमहाराष्ट्र वाहतूक सेनेचे नगराध्यक्ष व\nसरपंच यांना निवेदन निवेदन\nवाडी येथील दत्तवाडी ,काटोल बायपास मार्ग , राष्ट्रीय महामार्गावरील कैलाश पेट्रोल पंप ते एमआयडीसी टी पॉइंट पर्यत रस्त्यांची चाळण झाली आहे. रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहे त्यामुळे रस्त्यावरून प्रवास करताना कसरत करावी लागत असल्याने नागरिकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया आहेत.\nया खड्डयामुळे दुचाकी वाहन चालकांचे अपघात सुध्दा झाले आहे .वाडी नगर परिषदमधील संबंधित विभागांनी या कडे लक्ष देऊन खड्डयाचा निपटारा करावा अन्यथा महाराष्ट्र वाहतूक सेना द्वारा आंदोलन करण्याचा इशारा वाडी नगर परिषदचे मुख्याधिकारी राजेश भगत , नगराध्यक्ष प्रेम झाडे , उपनगराध्यक्ष राजेश थोराने यांना निवेदनातुन दिले आहे . राष्ट्रीय महामार्गावरून कळमेश्वर कडे जाणारा खडगाव मार्ग ,सोनबा नगर व लाव्हाकडे जाणाऱ्या रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले आहे त्यामुळे याही मार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे .\nखडगाव मार्गावरील खड्डे बुजविण्याचे निवेदन लाव्हा ग्रामपंचायतचे सरपंच ज्योत्सना नितनवरे यांना दिले . यावेळी शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेना जिल्हा कार्यध्यक्ष भाऊराव रेवतकर,सचिव अखिलेश सिंह, जिल्हा उपाध्यक्ष राकेश अग्रवा���,उपतालुका प्रमुख धनराज लांडगे,वाड़ी शहर प्रमुख अभय वर्मा,लाव्हा उपशहर प्रमुख बालकिशन सोनी प्रामुख्याने उपस्थित होते .\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न राहणार आहे. काव्यशिल्प टीम ९१७५९३७९२५ ई- मेल - khabarbat1@gmail.com\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nदेशी दारू दुकानातुन देशी दारू च्या २२ पेटया व २१ बाटल्या ची चोरी - दारू पेटया व बाटलसह आरोपी व दोन अल्पवयीन बालक पकडले. कन्हान ता.प्र.दी.७ : – नागपुर जबलपुर महामार्गा वरील जुना पोष्टआफिस जवळील हरि हर देशी दारू दुकानातुन चो...\nपाल वृन्दावन धाम आश्रमतर्फे गरीब गरजू आदिवासियाना शिधावाटप - रावेर (शरीफ शेख) तालुक्यातील पाल वृन्दावन धाम आश्रमतर्फे गरीब गरजू आदिवासियाना कोरोना या महामारी मुळे...\nशिरपुर,बलकुवे येथील राशन दुकानदार योगेश म.पाटील ग्राहकांना पुर्ण धान्य देत नाहीत किंवा छापील पावती ही देत नाहीत - > खोचक प्रश्न..अचूक उत्तर..संविधान द्वारे.. > Simple question..a precise answe ...By constitution.. > सरल सवाल..सटीक जवाब ... संविधान द्वारा ..\nब्रेकिंग न्यूज :- मोदींच्या दिमाखाच्या बत्तीला ऊर्जामंत्री नितीन राऊतने केले गुल संपूर्ण लाईट नाही होणार बंद संपूर्ण लाईट नाही होणार बंद - कोरोना अपडेट :- एकीकडे देशावर कोरोनाचे संकट असतांना पंतप्रधान नरेन्द्र मोदी हे आपल्या भाजप पक्षाच्या दिनांक 5 एप्रिलला 9 वाजून 9 मिनिटांनी 40 वर्ष पूर्ण झ...\n*येवला बोकटे येथील जागृत देवस्थान श्री काल भैरवनाथ यात्रा ह्या वर्षी रद्द* - येवला बोकटे येथील जागृत देवस्थान श्री काल भैरवनाथ यात्रा ह्या वर्षी रद्द* - येवला बोकटे येथील जागृत देवस्थान श्री काल भैरवनाथ यात्रा ह्या वर्षी रद्द येवला प्रतिनिधी/ विजय खैरनार येवला: ता.०३; नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील बो...\nवादळी पावसासह गारपीट झाल्याने मोठे नुकसान - विदर्भ वतन न्यूज पोर्टल, गोंदिया गोंदिया/ भंडारा – जवाहरनगर परिसरात गुरूवारी सायंकाळी वादळी पावसासह गारपीट\n म्हशीची किंमत 51 लाख - हिसार हरियाणामधील हिसार जिल्ह्यातील लिटणी गावात राहणारे शेतकरी सुखबीर ढांडा यांची जागतिक विक्रम केलेली मुऱ्हा जातीची म्हैस सरस्वतीला पंजाबच्या लुधि���ाना ...\nचंद्रपुरातील दारूबंदी उठवा:खासदार झाल्यानंतर बाळू धानोरकरांची पहिली मागणी\nचंद्रपुरातील दारुबंदीमुळे महसूल आणि रोजगार बुडाला आहे. त्यामुळे ही दारुबंदी तातडीनं उठवा अशी मागणी काँग्रेसचे राज्यातील एकमेव खासदार ...\nचंद्रपुरात भर दिवसा युवकाचा खून\nचंद्रपूर/प्रतिनिधी: धारदार शस्त्रांनी एका युवकावर वार करून त्याची निर्घृण हत्या केल्याची घटना शनिवारी चंद्रपुरातील घुटकाळा परिसरात दुप...\nचंद्रपूर; इंडोनेशिया वरून नागपूरला आलेल्या चंद्रपूरच्या व्यक्तीचा रिपोर्ट आला कोरोना पॉझिटिव्ह\nनागपुर/ललित लांजेवार: 39 वर्षीय चंद्रपूर येथील निवासी असलेला रुग्ण हा नागपुरात कोरोना पॉझिटिव आढळून आला आहे.हा रुग्ण इंडोनेशि...\nचंद्रपुर;ईरई नदीत कारसह युवक गेला वाहून\nवाहत्या पाण्यातून गाडी टाकणे युवकाला पडले महागात चंद्रपुर/ललित लांजेवार: वाहत्या पाण्यातून गाडी टाकणे एका युवकाला चांगलेच महागात पड...\nसंवेदना युवा मंच ने घेतला जल-संधारणाचा ध्यास\nउमेश तिवारी/कारंजा (घाडगे): कारंजा येथील संवेदना युवा मंच या सामाजिक ग्रुप ने समाजसेवेचा एक नवा ध्यास घेतला आहे. फक्त गावपातळीवर असले...\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न राहणार आहे. काव्यशिल्प टीम ९१७५९३७९२५ ई- मेल - khabarbat1@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80", "date_download": "2020-04-07T17:41:06Z", "digest": "sha1:DSBL5EQ5ZH67Y43IKJFHGJAVIUH7EFH5", "length": 2259, "nlines": 29, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "मराठी (निःसंदिग्धीकरण) - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n(मराठी या पानावरून पुनर्निर्देशित)\nया निःसंदिग्धीकरण पानावर एकाच शीर्षकाबद्दलच्या (किंवा एकसारख्या वाटणार्या शीर्षकांबद्दलच्या) लेखांची यादी आहे.\nजर तुम्ही मराठी विकिपीडियावरील अंतर्गत दुव्यावरुन या पानावर आला असाल तर, स्रोत पानावर वापरलेल्या दुव्याचा अभिप्रेत अर्थ पाहून त्या लेखात, यापैकी योग्य तो दुवा घालावा.\nमराठी या शब्दाशी संबंधित खालील लेख उपलब्ध आहेत :\nLast edited on २७ नोव्हेंबर २०१८, at १९:१४\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B6%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%87_%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%BE", "date_download": "2020-04-07T18:09:21Z", "digest": "sha1:W77LGCKCMQLC5ULMYBYNJRHIZJJDOYJD", "length": 5017, "nlines": 138, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "शुन्सुके नाकामुरा - विकिपीडिया", "raw_content": "\nजून २४, इ.स. १९७८\nशुन्सुके नाकामुरा (जपानी भाषा:中村 俊輔; नाकामुरा शुन्सुके) (जून २४, इ.स. १९७८ - ) हा जपानचा फुटबॉलपटू आहे.\nकृपया फुटबॉल खेळाडू-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nफुटबॉल खेळाडू विस्तार विनंती\nइ.स. १९७८ मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ ऑगस्ट २०१७ रोजी ०७:२१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/tag/ncp/", "date_download": "2020-04-07T17:15:06Z", "digest": "sha1:Z4SSNFUUXSL6IBAORZ3VKFOED5VXH2EO", "length": 12654, "nlines": 209, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates NCP Archives |", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nलष्कराला पाचारण करण्याची गरज नाही – शरद पवार\nदेशासह राज्यातही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरु आहे. याच लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक नेते जनतेसोबत संवाद…\n#Corona | शरद पवार ११ वाजता जनतेशी साधणार संवाद\nराज्यात कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढतोय. जनतेला वारंवार आवाहन करुन देखील जनता घरात बसायला तयार नाही….\nCorona : शिवसेना-राष्ट्रवादीचे आमदार-खासदार 1 महिन्याचे वेतन सहाय्यता निधीसाठी देणार\nजगावर कोरोनासारखं संकट ओढावलं आहे. भारतात कोरोनाला राष्ट्रीय आपत्ती जाहीर केली आहे. राज्यात शंभरीच्यावर कोरोनाचे…\nलॉकडाऊन म्हणजे काय नोटबंदी नव्हे ; जंयत पाटलांचा मोदींवर निशाणा\nकोरोनाचा पादुर्भाव वाढतोय. आव्हानानंतरदेखील लोकं बाहेर पडतायेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी मंगळवारी रात्री ८ वाजता जनतेसोबत…\nकोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी शरद पवारांना समन्स\nकोरेगाव भीमा हिंसाचा�� प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना समन्स बजावण्यात आला आहे. कोरेगाव…\n#Coronavirus च्या सावटाखाली हसन मुश्रीफ यांचा जनता दरबार\nग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा कागल मधील घरातील दररोजचा जनता दरबार म्हणजे किमान हजारावर माणसांची…\n‘ये तेरे बस की बात नही, तेरे बाप को बोल…’ गणेश नाईक यांचं जितेंद्र आव्हाड यांना प्रत्युत्तर\nजितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या टीकेला गणेश नाईक यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. राज्याचे गृहनिर्माणमंत्री आणि राष्ट्रवादी…\nविवाहबाह्य संबंधाच्या आरोपानंतर विद्या चव्हाण यांच्या सुनेची प्रतिक्रिया\nराष्ट्रवादीच्या नेत्या आणि आमदार विद्या चव्हाण यांनी मंगळवारी गौप्यस्फोट केला. आपल्या सुनेचे विवाहबाह्य संबंध असल्याचं…\nसुनेचे विवाहबाह्य संबंध, विद्या चव्हाण यांचा गौप्यस्फोट\nराष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार आणि नेत्या विद्या चव्हाण यांनी गौप्यस्फोट केला आहे. माझ्या सुनेचे विवाहबाह्य संबंध…\nसुनेचा छळ केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या विद्या चव्हाणांविरोधात गुन्हा\nराष्ट्रवादी काँग्रस पक्षाच्या नेत्या आणि आमदार विद्या चव्हाण यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे….\n“पक्षी फडफडायला लागला की समजायचं..” – धनंजय मुंडे\nअजित पवार यांनी रविवारी मुंबईत पक्षाच्या नगरसेवकांच्या आकड्यावरुन विधान केलं होतं. अजित पवारांच्या या विधानावरुन…\nशिवाजीराव भोसले सहकारी बँक घोटाळा ; ‘या’ आमदारासह 4 जणांना अटक\nशिवाजीराव भोसले सहकारी बँक घोटाळयाप्रकरणी आमदारासह 4 जणांना अटक करण्यात आली आहे. आमदार अनिल भोसले…\nउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे नवी जबाबदारी\nउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे नवी जबाबदारी देण्यात आली आहे. अजित पवार यांची वरिष्ठ सभागृह असलेल्या…\nसंपूर्ण कर्जमाफी तसेच अन्य मागण्यांसाठी विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांच आंदोलन\nविधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी शेतकऱ्यांच्या प्रश्ना संदर्भामध्ये…\nराज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात\nराज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून (२४ फेब्रुवारी) सुरुवात होत आहे. महाविकासआघाडी सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्पीय…\nकोरोनावरून निलेश राणे यांची मुख्यमंत्र्यांवर टीका\nकोरोनाच्या प्रादुर्भावामुळे कल्याण-डोंबिवलीत ‘हा’ निर्णय\nतबलिगी मरकजच्या कार्यक्रमात गेलेल्यांना मुंबई मनपाचा इशारा\nमला चर्चेला न बोलावणं हा औरंगाबाद, हैदराबादचा अपमान- ओवैसी\nदिल्लीच्या तबलिगी मरकजबद्दल रोज TV वर दाखवायची गरज काय\nकोरोनामुळे मानसिक आजारात वाढ\nलॉकडाऊनच्या घोषणेनंतर कंडोमच्या खरेदीत २५ टक्क्यांनी वाढ\nटॉयलेट पेपरसाठी महिलांमध्ये हाणामारी, Social Media वर व्हिडिओ व्हायरल\nCorona Virus चा कहर, पाळीव प्राणी होत आहेत बेघर\n‘या’ शिवमंदिरात भाविकांसोबत घडतो अद्भूत चमत्कार\nदुहेरी हत्याकांडाने वर्धा हादरलं\nNirbhaya Case : निर्भयाच्या आरोपींना एकाच वेळी फाशी, ‘संर्घषाला अखेर यश’ – आशा देवी\nनराधम बापाचं आपल्या मुलीच्याच 12 वर्षीय मैत्रिणीशी अभद्र कृत्य\nमहिलांच्या डब्यात हस्तमैथुन करणाऱ्याला बेड्या\nसमलिंगी संबंधांत अडथळा, पत्नीने केला पतीचा खात्मा\nकोरोनावरून निलेश राणे यांची मुख्यमंत्र्यांवर टीका\nकोरोनाच्या प्रादुर्भावामुळे कल्याण-डोंबिवलीत ‘हा’ निर्णय\nतबलिगी मरकजच्या कार्यक्रमात गेलेल्यांना मुंबई मनपाचा इशारा\nमला चर्चेला न बोलावणं हा औरंगाबाद, हैदराबादचा अपमान- ओवैसी\nदिल्लीच्या तबलिगी मरकजबद्दल रोज TV वर दाखवायची गरज काय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.mahanayakonline.com/category/%E0%A4%B5%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%AC%E0%A4%B9%E0%A5%81%E0%A4%9C%E0%A4%A8-%E0%A4%86%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%80/", "date_download": "2020-04-07T17:08:32Z", "digest": "sha1:QNUONDOCBUHOAQO6DINQVTSPZ4XD2VWL", "length": 27777, "nlines": 384, "source_domain": "www.mahanayakonline.com", "title": "वंचित बहुजन आघाडी", "raw_content": "\nडावी आघाडी आणि इतर\nभीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास केंद्र सरकारने एनआयएकडे सोपविणे हा राज्याच्या कारभारात हस्तक्षेप : प्रकाश आंबेडकर\nभीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास केंद्र सरकारने एनआयएकडे दिल्याबद्दल वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी…\nमहाराष्ष्ट्र बंद Live : वंचितच्या बंदला राज्यात संमिश्र प्रतिसाद , अनेक ठिकाणी हिंसक वळण , हिंसक कार्यकर्ते आमचे नाहीत , आमचा बंद शांततेत : प्रकाश आंबेडकर\n“एनसीआर सीएए एनपीआर व आर्थिक डबघाई विरोधात बंद म्हणजे कर्फ्यू नव्हे,आम्ही जनतेला कैद केले नाही….\nकेंद्र सरकारची अवस्था कंगाल , दारुड्यासारखी : प्रकाश आंबेडकर यांचे टीकास्त्र\nवंचित बह��जन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी भारिपच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत केंद्र सरकारवर जोरदार…\nमहाराष्ट्राचे राजकारण : राज्यपालांनी दिलेली शपथ घटनाबाह्य , राष्ट्रवादीने शिवसेनेचा पोपट केला : प्रकाश आंबेडकर\nराष्ट्रवादीचे नेते अगोदरपासूनच भाजपच्या संपर्कात होते. त्यामुळे आज घटलेल्या घटनेत फार काही नवीन नाही. राज्यपालांनी…\n : राष्ट्रवादी काँग्रेस बिनबुडाचा पक्ष , काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट करावी : प्रकाश आंबेडकर\nमुंबईला केंद्रशासित प्रदेश करून विदर्भ वेगळा करण्याचा केंद्र सरकारचा डाव महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर वंचित बहुजन…\nMaharashtra Politics : सत्ता स्थापनेच्या पेच प्रसंगात प्रकाश आंबेडकरांनी काय दिला सल्ला \nमहाराष्ट्रातील सत्ता स्थापनेचा निर्माण झालेला पेच लक्षात घेऊन वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही…\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक : वंचितचा कुठे कुठे बसला काँग्रेस -राष्ट्रवादीला दणका आणि कुठे आहे दुसऱ्या स्थानांवर वंचित \nवंचित बहुजन आघाडीच्या दुसऱ्या क्रमांकावरील जागा विजयी उमेदवार आणि मतांची आघाडी बाळापूर : शिवसेना |…\nमहाराष्ट्र विधानसभा २०१९ : प्रकाश आंबेडकर यांची भाजप-सेनेबरोबर काँग्रेस-राष्ट्रवादीवरही टीका, मोदींच्या दौऱ्याची उडवली खिल्ली\nवंचित बहुजन आघडीचे नेते प्रकाश आंबेडकर आज नगरच्या दौऱ्यावर होते. आपल्या भाषणात त्यांनी भाजप-सेनेबरोबर ,…\nवंचित बहुजन आघाडी विजयी झाल्यास देशाचे राजकारण बदलेल : प्रकाश आंबेडकर\n“विधानसभा निवडणुकीत आपला विजय झाला तर संपूर्ण देशाचा राजकारण बदलेल. विद्यमान सरकार घालवलं नाही तर…\nAurangabad : मस्तावलेले सरकार आणि बेलगाम उधळणाऱ्या बेलगाम घोड्यांना वंचितच वठणीवर आणू शकते , प्रकाश आंबेडकर यांचा दावा\nमस्तावलेल्या सरकारवर अंकुश ठेवल्याशिवाय आणि बेलगाम उधळलेल्या मस्तवाल घोड्यांचा लगाम पकडल्याशिवाय या देशाला वाचवता येणार…\nAurangabad Crime : पाण्याच्या टँकरने बालकाला चिरडले, सिल्लेखान्यात सकाळी घडली घटना\n#CoronaVirusUpdate : जालना शहरातील ६५ वर्षीय महिला कोरोनाबाधित\n#CoronaVirusUpdate : दिलासादायक : १७ हजारांपैकी १५ हजार नमुने निगेटिव्ह , राज्यातील रुग्णांची संख्या ८६८ : राजेश टोपे\n#CoronaVirusUpdate : दिवसभरात आढळले ६९३ नवे रुग्ण , तर ३० जणांचा मृत्यू\n#CoronaVirusEffect : दुनिया : मुलाची झोप होत नव्���ती म्हणून त्याने थेट शेजारच्या पाच जणांना ठोकले ….\nBalu Patel on एक्झिट पोल्सचा शेअर मार्केटवर धमाका : सेन्सेक्स १३०० अंकांनी उसळला\nBalu Patel on बुलढाण्यात टँकर आणि व्हॅन भीषण अपघातात दोन चिमूल्यांसह १३ जणांचा मृत्यू, दोन जण जखमी\nBalu Patel on Good News : अखेर मान्सून अंदमानात दाखल, यंदा सरासरीपेक्षा जास्त मान्सून , शेतकऱ्यांना यंदाच्या मौसमात मिळू शकतो दिलासा\nkirti Gade on गोडसे देशभक्त : मतांसाठी प्रयत्न करणाऱ्या नेत्यांना जबाबदारीची जाणीव नाही : अर्जुन कपूर\nMahanayak News Updates on भारतीय हद्दीत कराचीमार्गे आलेले ‘ते’ विमान पाकचे नव्हे जाॅर्जीयाचे…\nडावी आघाडी आणि इतर\nAurangabad Crime : पाण्याच्या टँकरने बालकाला चिरडले, सिल्लेखान्यात सकाळी घडली घटना\n#CoronaVirusUpdate : जालना शहरातील ६५ वर्षीय महिला कोरोनाबाधित\n#CoronaVirusUpdate : दिलासादायक : १७ हजारांपैकी १५ हजार नमुने निगेटिव्ह , राज्यातील रुग्णांची संख्या ८६८ : राजेश टोपे\n#CoronaVirusUpdate : दिवसभरात आढळले ६९३ नवे रुग्ण , तर ३० जणांचा मृत्यू\n#CoronaVirusEffect : दुनिया : मुलाची झोप होत नव्हती म्हणून त्याने थेट शेजारच्या पाच जणांना ठोकले ….\n#CoronaVirusUpdate : धक्कादायक : मुख्यमंत्र्यांच्या “मातोश्री”ला कोरोना सुरक्षा कवच, जसलोक आणि वोखार्ट हॉस्पिटलला लावले सील….\n#CoronaVirusEffect : विरोधी पक्षांच्या नेत्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सचे निमंत्रण नसल्याने खा . ओवैसी यांनी अशी डागली तोफ \n#CoronaVirusUpdate : मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत , खासदारांबरोबरच राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान यांच्याही पगारात कपात करण्याचा निर्णय…\n#CoronaVirusEffect : लॉकडाऊनच्या संदर्भात फिरणारा ” तो ” मॅसेज पूर्णतः फेक …\n#CoronaVirusEffect : घाटी रुग्णलयातील ब्रदरला कोरोना, आरोग्य कर्मचाऱ्यांना पी पी ई कीट, सॅनिटायझर, मास्क, ग्लोज देण्याची मागणी\nPrakash Ambedkar : ” एक बार जो कमिटमेंट कर दि, तो फिर वो अपने आप कि भी नही सूनते \nना ना करते प्यार तुम्हीसे कर बैठे …\nसीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर , उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण पाच टक्क्यांनी वाढले\nLoksabha 2019 : गेल्या पाच वर्षातील मोदींचे ” विश्व भ्रमण “आणि खर्च किती झाला भूतान ते दक्षिण कोरिया\nWorlds Happiest Countries Report : देश रसातळाला जातोय आणि सत्ताधारी “चौकिदार- चौकिदार” खेळताहेत \nAurangabad : औरंगाबादसह “एमआयएम”ला हव्यात दोन जागा : आ. इम्तियाज जलील\nAbout Mahanayak : महानायक ऑनलाईन आणि आपण …\nNews Updates : गल्ली ते दिल्ली : एक नजर : ��हत्वाच्या बातम्या #Top 21 News\nSharad Pawar : आमची भूमिका संघविरोधीच, प्रकाश आंबेडकरांना पवारांचे आमंत्रण\nलोकसभा २०१९ : प्रकाश आंबेडकरांनी विषय संपवला, स्वतंत्र लढणार\nAurangabad Crime : पाण्याच्या टँकरने बालकाला चिरडले, सिल्लेखान्यात सकाळी घडली घटना\n#CoronaVirusUpdate : जालना शहरातील ६५ वर्षीय महिला कोरोनाबाधित\n#CoronaVirusUpdate : दिलासादायक : १७ हजारांपैकी १५ हजार नमुने निगेटिव्ह , राज्यातील रुग्णांची संख्या ८६८ : राजेश टोपे\n#CoronaVirusUpdate : दिवसभरात आढळले ६९३ नवे रुग्ण , तर ३० जणांचा मृत्यू\n#CoronaVirusEffect : दुनिया : मुलाची झोप होत नव्हती म्हणून त्याने थेट शेजारच्या पाच जणांना ठोकले ….\n#CoronaVirusUpdate : धक्कादायक : मुख्यमंत्र्यांच्या “मातोश्री”ला कोरोना सुरक्षा कवच, जसलोक आणि वोखार्ट हॉस्पिटलला लावले सील….\n#CoronaVirusEffect : विरोधी पक्षांच्या नेत्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सचे निमंत्रण नसल्याने खा . ओवैसी यांनी अशी डागली तोफ \n#CoronaVirusUpdate : मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत , खासदारांबरोबरच राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान यांच्याही पगारात कपात करण्याचा निर्णय…\n#CoronaVirusEffect : लॉकडाऊनच्या संदर्भात फिरणारा ” तो ” मॅसेज पूर्णतः फेक …\n#CoronaVirusEffect : घाटी रुग्णलयातील ब्रदरला कोरोना, आरोग्य कर्मचाऱ्यांना पी पी ई कीट, सॅनिटायझर, मास्क, ग्लोज देण्याची मागणी\nInformation On Demand Subscription अभिव्यक्ती अर्थकारण आपलं सरकार आरोग्य उद्योग-व्यापार काँग्रेस-राष्ट्रवादी किन्नर विश्व कृषी उद्योग कॉलेज कट्टा क्रीडा खानदेश गल्ली ते दिल्ली गीत -संगीत गुन्हेगारी घात -अपघात डावी आघाडी आणि इतर तंत्रज्ञान तरुणाई दुनिया न्यायालय पुणे भाजप -शिवसेना भारत मनोरंजन मराठवाडा महाप्रहार महाराष्ट्र महिला विश्व मुंबई राजकारण रोजगार वंचित बहुजन आघाडी विचित्र विश्व विदर्भ विविधा शासकीय बातम्या शिक्षण संपादकीय साहित्य- कला -संस्कृती सिनेमा -नाटक सोशल मिडिया स्तंभलेख स्पर्धा परीक्षा\nAurangabad Crime : पाण्याच्या टँकरने बालकाला चिरडले, सिल्लेखान्यात सकाळी घडली घटना\n#CoronaVirusUpdate : जालना शहरातील ६५ वर्षीय महिला कोरोनाबाधित\n#CoronaVirusUpdate : दिलासादायक : १७ हजारांपैकी १५ हजार नमुने निगेटिव्ह , राज्यातील रुग्णांची संख्या ८६८ : राजेश टोपे\n#CoronaVirusUpdate : दिवसभरात आढळले ६९३ नवे रुग्ण , तर ३० जणांचा मृत्यू\n#CoronaVirusEffect : दुनिया : मुलाची झोप होत नव्हती म्हणून त्याने थेट शेजारच्या पाच जणांना ठोकले ….\n#CoronaVirusUpdate : धक्कादायक : मुख्यमंत्र्यांच्या “मातोश्री”ला कोरोना सुरक्षा कवच, जसलोक आणि वोखार्ट हॉस्पिटलला लावले सील….\nAurangabad Crime : पाण्याच्या टँकरने बालकाला चिरडले, सिल्लेखान्यात सकाळी घडली घटना April 7, 2020\n#CoronaVirusUpdate : जालना शहरातील ६५ वर्षीय महिला कोरोनाबाधित April 7, 2020\n#CoronaVirusUpdate : दिलासादायक : १७ हजारांपैकी १५ हजार नमुने निगेटिव्ह , राज्यातील रुग्णांची संख्या ८६८ : राजेश टोपे April 6, 2020\n#CoronaVirusUpdate : दिवसभरात आढळले ६९३ नवे रुग्ण , तर ३० जणांचा मृत्यू April 6, 2020\n#CoronaVirusEffect : दुनिया : मुलाची झोप होत नव्हती म्हणून त्याने थेट शेजारच्या पाच जणांना ठोकले …. April 6, 2020\nInformation On Demand Subscription अभिव्यक्ती अर्थकारण आपलं सरकार आरोग्य उद्योग-व्यापार काँग्रेस-राष्ट्रवादी किन्नर विश्व कृषी उद्योग कॉलेज कट्टा क्रीडा खानदेश गल्ली ते दिल्ली गीत -संगीत गुन्हेगारी घात -अपघात डावी आघाडी आणि इतर तंत्रज्ञान तरुणाई दुनिया न्यायालय पुणे भाजप -शिवसेना भारत मनोरंजन मराठवाडा महाप्रहार महाराष्ट्र महिला विश्व मुंबई राजकारण रोजगार वंचित बहुजन आघाडी विचित्र विश्व विदर्भ विविधा शासकीय बातम्या शिक्षण संपादकीय साहित्य- कला -संस्कृती सिनेमा -नाटक सोशल मिडिया स्तंभलेख स्पर्धा परीक्षा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%87_%E0%A5%A7%E0%A5%AA", "date_download": "2020-04-07T15:47:10Z", "digest": "sha1:NIYLYF7BGHLGRBIRZRGC37LSBBOYMNQF", "length": 8443, "nlines": 87, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "मे १४ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n<< मे २०२० >>\nसो मं बु गु शु श र\n१ २ ३ ४ ५ ६ ७\n८ ९ १० ११ १२ १३ १४\n१५ १६ १७ १८ १९ २० २१\n२२ २३ २४ २५ २६ २७ २८\nमे १४ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १३४ वा किंवा लीप वर्षात १३५ वा दिवस असतो.\n१ ठळक घटना आणि घडामोडी\nठळक घटना आणि घडामोडीसंपादन करा\n१६४३ - फ्रांसचा राजा लुई तेराव्याच्या मृत्यूपश्चात लुई चौदावा राजा झाला. लई चौदाव्याने पुढील ७२ वर्षे राज्य केले.\n१७९६ - एडवर्ड जेनरने प्रथमतः देवीची लस टोचली.\n१८११ - पेराग्वेला स्पेनपासून स्वातंत्र्य.\n१९०० - दुसरे ऑलिंपिक खेळ पॅरिसमध्ये सुरू.\n१९२९ - इंग्लिश क्रिकेट खेळाडू विल्फ्रेड र्होड्सने आपला ४,०००वा बळी घेतला.\n१९४० - दुसरे महायुद्ध - लुफ्तवाफेने रॉटरडॅम शहरावर तुफान बॉम्बफेक केल्यावर नेदरलॅंड्सने जर्मनीसमोर शरणागती पत्करली.\n१९४८ - इस्रायेल सार्वभौम राष्ट्र असल्याच��� घोषणा. शेजारी अरब देशांनी लगेच इस्रायेलवर हल्ला चढवला.\n१९५५ - शीत युद्ध - सोवियेत संघ व सात इतर कम्युनिस्ट राष्ट्रांनी वॉर्सोचा तह केला.\n१९७३ - अमेरिकेने स्कायलॅब या आपल्या अवकाशातील प्रयोगशाळेचे प्रक्षेपण केले.\n१९८८ - अमेरिकेतील कॅरल्टन गावाजवळ दारु पिउन वाहन चालविणार्या चालकाने तरुण मुले असलेल्या बसला धडक दिली. पेटलेल्या बसमध्ये २७ ठार.\n२००२ - तीन काश्मीरी दहशतवाद्यांचा जम्मूजवळील कालूचक येथील लष्करी छावणीवर आत्मघातकी हल्ला. ३१ ठार तर ४८ जखमी.\n२००४ - दक्षिण कोरियाच्या संवैधानिक न्यायालयाने राष्ट्राध्यक्ष रोह मू-ह्युनविरुद्धचा महाभियोगातील निकाल दोषी ठरवला व रोहला निर्दोष ठरवले.\n१३१६ - चार्ल्स चौथा, पवित्र रोमन सम्राट.\n१६५७ - छत्रपती संभाजी महाराज.\n१६६६ - व्हिक्टर आमाद्युस, सार्डिनियाचा राजा.\n१७१० - ऍडोल्फ फ्रेडरिक, स्वीडनचा राजा.\n१८१७ - अलेक्झांडर कॉफमन, जर्मन कवी.\n१९०७ - अयुब खान, पाकिस्तानचा राष्ट्राध्यक्ष, हुकुमशहा.\n१९२२ - फ्रान्यो तुडमन, क्रोएशियाचा राष्ट्राध्यक्ष.\n१९२३ - मृणाल सेन, भारतीय चित्रपट दिग्दर्शक.\n१९३६ - वहीदा रेहमान, हिंदीचित्रपट अभिनेत्री.\n१९४३ - ओलाफुर राग्नार ग्रिमसन, आइसलॅंडचा राष्ट्राध्यक्ष.\n१९४८ - बॉब वूल्मर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू, क्रिकेट मार्गदर्शक.\n१९५३ - नोरोदोम सिहामोणी, कंबोडियाचा राजा.\n१९८४ - मार्क झुकरबर्ग, फेसबुकचा संस्थापक\n९६४ - पोप जॉन बारावा.\n१४७० - चार्ल्स आठवा, स्वीडनचा राजा.\n१५७४ - गुरू अमरदास, तिसरे शीख गुरु.\n१६१० - चौथा हेन्री, फ्रान्सचा राजा.\n१६४३ - लुई तेरावा, फ्रांसचा राजा.\n१९१२ - फ्रेडरिक आठवा, डेन्मार्कचा राजा.\n१९२३ - नारायण गणेश चंदावरकर, अखिल भारतीय कॉंग्रेसच्या मूळ संस्थापकांपैकी एक, कायदेपंडित व समाजसुधारक.\n१९२३ - चार्ल्स दि फ्रेसिने, फ्रांसचा पंतप्रधान.\n१९६३ - डॉ. रघुवीर, वैदिक, संस्कृत, तिबेटी, चिनी, मंगोलियन इत्यादी भाषांचे जाणकार आणि कोशकार.\n१९७८ - रॉबर्ट मेंझिस, ऑस्ट्रेलियाचा बारावा पंतप्रधान.\n१९८८ - विलेम ड्रीस, नेदरलॅंड्सचा पंतप्रधान.\n२००० - ओबुची कीझो, जपानी पंतप्रधान.\nबीबीसी न्यूजवर मे १४ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)\nमे १२ - मे १३ - मे १४ - मे १५ - मे १६ - (मे महिना)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%91%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%80_%E0%A4%A6%E0%A4%B2", "date_download": "2020-04-07T18:15:35Z", "digest": "sha1:EWLRBWCCETKLEN4AABK4B64QQKRLFNZH", "length": 8635, "nlines": 72, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ऑस्ट्रेलियाचे वसाहती दल - विकिपीडिया", "raw_content": "\n१८९८ मधील व्हिक्टोरियन माऊंटिंग रायफल्स कंपनीतील युद्धासाठीची दौड\nया लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.\nहा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.\nलेखन ससंदर्भ; तटस्थ, वस्तुनिष्ठ, अधिकतम नि:संदिग्ध, तर्कसुसंगत, समतोल, साक्षेपी- समिक्षीत ससंदर्भ टिकेसह, अद्ययावत ठेवा.\nप्रथम (मी/आम्ही/आपण) अथवा द्वितीय (तू/तुम्ही) पुरुषी लेखन, वाचकाला संबोधन, विशेषणे, आलंकारीकता, कथाकथन वर्णनात्मकता, स्वत:ची व्यक्तिगत मते, भलावण, प्रबोधन, व्यक्ति अथवा समुहलक्ष्य तर्कदोष, प्रताधिकार भंग टाळा.\nलेखात सुयोग्य विभाग बनवा, इतर विकिपीडिया लेखांना अंतर्गत दुवे जोडा, वर्गीकरण करा\n१९०१ मध्ये ऑस्ट्रेलिया एक फेडरेशन बनले तोपर्यंत सहा वसाहतीतील प्रत्येक सरकार त्यांच्या स्वतःच्या वसाहतींच्या संरक्षणासाठी जबाबदार होती. १७८८ पासून १८७० पर्यंत हे काम ब्रिटिश सैन्याने केले होते. ऑस्ट्रेलियन वसाहतींमध्ये २४व्या ब्रिटीश इन्फंट्री रेजिमेंट्सची सेवा होती. प्रत्येक ऑस्ट्रेलियन वसाहतींमध्ये १८५५ आणि १८९० दरम्यान सरकारच्या जबाबदारीत वाढ झाली. लंडनमधील औपनिवेशिक कार्यालयाने काही गोष्टींवर नियंत्रण ठेवले आणि ब्रिटीश साम्राज्यात अजूनही वसाहती स्थिर होत्या, ऑस्ट्रेलियन वसाहतीतील गव्हर्नर त्यांच्या स्वतःच्या वसाहती मिलिशिया उभारण्यासाठी आवश्यक होते. हे करण्यासाठी ब्रिटीश शिपायातून सैन्य व नौदल दलाची स्थापना करण्यासाठी औपनिवेशिक गव्हर्नरांचा अधिकार होता. सुरुवातीला हे ब्रिटिश नियमानुसार पाठिंबा मिळून मिलिआसात होते, परंतु १८७० मध्ये ब्रिटिश सैन्याने ब्रिटिश राजवटीला पाठिंबा दिला आणि वसाहतींनी स्वतःचे संरक्षण केले. १९ मार्च १९०१ पर्यंत स्वतंत्र वसाहतींनी त्यांच्या सैन्यातील सैन्यात आणि नौदलांवर नियंत��रण ठेवले आणि जेव्हा कॉमनवेल्थ ऑफ ऑस्ट्रेलियाचे निर्माण झाल्यानंतर वसाहतवादी सैन्याने कॉमनवेल्थ फोर्समध्ये एकत्र केले गेले. १९व्या शतकात ब्रिटीश साम्राज्यात अनेक आपआपसात युद्ध झाले. ऑस्ट्रेलियात स्थापन केलेल्या ब्रिटीश रेजिमेंटमधील सदस्यांनी भारत, अफगाणिस्तान, न्यूझीलंडचा माओरी युद्ध, सुदानचा संघर्ष, आणि दक्षिण आफ्रिकेतील बोअर वॉर येथे कारवाई केली.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १० ऑक्टोबर २०१८ रोजी ११:४५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%86%E0%A4%88-%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A4%98%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%89/", "date_download": "2020-04-07T17:04:25Z", "digest": "sha1:MRNKQSRPXTIWQ2WRHTVXJDKOLPDYGMN2", "length": 13149, "nlines": 138, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "आई फ्रुटी घेवून देण्यास उठली... अन् रेल्वेच्या खिडकीतून चिमुकला पडला बाहेर | Janshakti Newspaper", "raw_content": "\nधुळे जिल्ह्यात १२ एप्रिलनंतर मोफत तांदूळच्या वितरणास सुरवात\nफैजपूरात 23 दुचाकींवर प्रांताधिकार्यांनी केली कारवाई\nताडजीन्सीत आदिवासी बांधवाचे घर आगीत जाळून खाक\nविदेशी दारूचा साठा करून चोरटी दारूची विक्री\nकोरोनामुळे १७ वर्षांची अखंड परंपरा ग्रामस्थांनी मोडली\nत्या”३४ युवकांची आरोग्य तपासणी करुन ठेवले शेल्टर हाँलमध्ये\nबाजार समितीच्या हमाल मापारींना जीवनावश्यक किटचे वाटप\nप्लास्टिक पिशव्या जप्त करुन पंधरा हजार रुपयांचा दंड\nदोन महिलांसह एका मुलीचा मृत्यू मात्र तीनही कोरोना संशयित रुग्ण नाही\nधुळे जिल्ह्यात १२ एप्रिलनंतर मोफत तांदूळच्या वितरणास सुरवात\nफैजपूरात 23 दुचाकींवर प्रांताधिकार्यांनी केली कारवाई\nताडजीन्सीत आदिवासी बांधवाचे घर आगीत जाळून खाक\nविदेशी दारूचा साठा करून चोरटी दारूची विक्री\nकोरोनामुळे १७ वर्षांची अखंड परंपरा ग्रामस्थांनी मोडली\nत्या”३४ युवकांची आरोग्य तपासणी करुन ठेवले शेल्टर हाँलमध्ये\nबाजार समितीच्या हमाल मापारींना जीवनावश्यक किटचे वाटप\nप्लास्टिक पिशव्या जप्त करुन पंधरा हजार रुपयांचा दंड\nदोन महिलांसह एका मुलीचा मृत्यू मात्र तीनही कोरोना संशयित रुग्ण नाही\nआई फ्रुटी घेवून देण्यास उठली… अन् रेल्वेच्या खिडकीतून चिमुकला पडला बाहेर\nin featured, खान्देश, गुन्हे वार्ता, जळगाव, ठळक बातम्या\nखिडकीत बसणे चिमुकल्याच्या जीवावर बेतले : भादली रेल्वेस्थानकाजवळील घटना\nजळगाव – रेल्वेच्या प्रवासात आपल्या साडेतीन वर्षाच्या चिमुकल्यासोबत आई रेल्वेच्या डब्यात आपातकालीन खिडकीजवळ बसली होती. चिमुकल्याने पिण्यासाठी फु्रटी घेवून देण्याचा आईकडे हट्ट धरला. आई फु्रटी घेवून देण्यासाठी बसल्याजागेवरुन पर्समधून पैसे काढण्यासाठी उठताच, चिमकुला धावत्या रेल्वेत उघड्या आपातकालीन खिडकीतून बाहेर पडल्याने गंभीर झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी 3 वाजता भादली रेल्वेस्थानकाजवळ घडली. विनायक शिवकुमार गुप्ता रा. बोरीवली, मुंबई असे जखमी चिमुकल्याचे नाव आहे. घटनेत मेंदूत रक्तश्राव झाला असून डाव्या हाताचे हाड मोडले आहे. त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.\nमामाच्या लग्नासाठी गेल्या होते गावी\nमुंबई परिसरातील बोरीवली येथे शिवकुमार गुप्ता हे पत्नी पिंकी व मुलगा विनायक यांच्यासह वास्तव्यास आहे. पिंकी गुप्ता यांच्या भावाचा 16 रोजी उत्तरप्रदेशातील मूळ गावी कटहरी हिराकत जि.जौनपूर येथे लग्नसमारंभ होता. या लग्नसमारंभासाठी पिंकी ह्या चिमुकला विनायक याच्यासह गेल्या होत्या. लग्नसोहळा आटोपून भाऊ सुरज गुप्ता याच्यासोबत त्या पुन्हा बोरीवलीकडे जाण्यासाठी मंडू आहीह- छत्रपती लोकमान्य टर्मीनल या एक्स्प्रेसमध्ये आपातकालीन खिडकीजवळ बसल्या. रेल्वे गाडीने भुसावळ स्टेशन सोडले. यादरम्यान गाडीत विनायकने गाडीत फ्रुटी पिण्यासाठी मागितली. ती घेवून देण्यासाठी विनायकला आपातकालीन खिडकीजवळ उभा सोडून आई पिंकी उठली. पर्समध्ये पैसे घेत असतांनाच उघड्यात आपातकालीन खिडकीतून विनायक हा बाहेर पडला.\nचैन पुलींग करुन प्रवाशांनी थांबविली गाडी\nडोळ्यासमोर घडलेल्या घटनेनंतर आई पिंकी यांनी आरडाओरड करत एकच हंबरडा फोडला. सोबतच्या प्रवाशांनी प्रकार लक्षात आल्यावर तत्काळ चैन पुलींग करुन गाडी थांबवली. पिंकी भाऊ सुरजसोबत गाडीखाली उतरल्या. विनायक पडल्या दिशेने धावत सुठल्या. पडल्यावर जोरदार मार बसल्याने विनायक बेशुध्द पडला होता. त्याला उचलले. यानंतर पुन्हा रेल्वेत बसल्या. जळगाव स्थानकावर रेल्वे पोहचण्यापूर्वी स्टेशन मास्तर यांनी लोहमार्ग पोलिसांना खबर दिली होती. त्यानुसार गाडी रेल्वेस्थानक ावर पोहचताच लोहमार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार राकेश पांण्डेय, पोलीस शिपाई अजय मून यांनी जखमी बालकास रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात हलविले.\nगंभीर चिमुकल्याला मुंबईकडे हलविले\nदुर्देवी घटनेत विनायकच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून उजवा हात मोडला आहे. त्याच्यावर प्राथमिक उपचार तसेच सिटीस्कॅन तपासणी करण्यात आली. यात मेंदूत रक्तश्राव झाला असल्याचे निदान झाले. त्यानुसार पुढील उपचारार्थ त्याला मुंबईकडे हलविण्यात आले होते. लोहमार्ग पोलीस राकेश पांण्डेय यांनी रुग्णवाहिका करुन देत तसेच चिमुकल्याचे वडील शिवकुमार गुप्ता यांच्याशी फोनवरुन संपर्क साधत जखमीला मुंबईकडे रवाना केल्याची माहिती मिळाली आहे. याप्रकरणी लोहमार्ग पोलिसात नोंद करण्यात आली आहे. रेल्वेतून प्रवास करणार्या पालकांनी आपल्या पाल्यास खिडकीजवळ बसविणेे टाळले पाहिजे, नाहीतर आपल्यासोबतही ही दुर्देवी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे या घटनेतून समोर आले आहे.\nमोदींसोबत काय झाली चर्चा; उद्धव ठाकरेंनी दिली माहिती \nमहामार्गावर वाळूच्या डंपरने दुचाकीस्वाराला चिरडले\nलॉकडाऊन टप्प्या टप्प्याने काढणार\nडोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीला भारताचे सणसणीत उत्तर\nमहामार्गावर वाळूच्या डंपरने दुचाकीस्वाराला चिरडले\nअल्पवयीन विद्यार्थिनीच्या मृत्यूचा होणार उलगडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-apiculture-success-story-sudhakar-ramtake-barwhadistnagpur-13295", "date_download": "2020-04-07T17:42:21Z", "digest": "sha1:RATKA5CQKQXA52JVQRQ3FRLPD3RTLQAT", "length": 24547, "nlines": 177, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Apiculture success story of Sudhakar Ramtake, Barwha,Dist.Nagpur | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशेतीला दिली मधमाशीपालनाची जोड\nशेतीला दिली मधमाशीपालनाची जोड\nशेतीला दिली मधमाशीपालनाची जोड\nमंगळवार, 30 ऑक्टोबर 2018\nपरिसरातील पीकपद्धतीवर आधारित पूरक उद्योगाची जोड दिल्यास आर्थिक नफ्यात च���ंगली वाढ होऊ शकते हे बारव्हा (ता. उमरेड, जि. नागपूर) येथील सुधाकर रामटेके यांनी दाखवून दिले आहे. गाव शिवारात सूर्यफुलाची वाढती लागवड लक्षात घेऊन त्यांनी मधमाशीपालनास सुरवात केली. बाजारपेठेची मागणी लक्षात घेत मध विक्रीमध्ये बदल केले. राज्य, परराज्यांत ‘सिद्धार्थ शेतकरी हनी गोल्ड’ या ब्रॅन्ड नेमने ते मधाची विक्री करतात.\nपरिसरातील पीकपद्धतीवर आधारित पूरक उद्योगाची जोड दिल्यास आर्थिक नफ्यात चांगली वाढ होऊ शकते हे बारव्हा (ता. उमरेड, जि. नागपूर) येथील सुधाकर रामटेके यांनी दाखवून दिले आहे. गाव शिवारात सूर्यफुलाची वाढती लागवड लक्षात घेऊन त्यांनी मधमाशीपालनास सुरवात केली. बाजारपेठेची मागणी लक्षात घेत मध विक्रीमध्ये बदल केले. राज्य, परराज्यांत ‘सिद्धार्थ शेतकरी हनी गोल्ड’ या ब्रॅन्ड नेमने ते मधाची विक्री करतात.\nसुधाकर रामटेके यांची बारव्हा शिवारात (जि. नागपूर) ३६ एकर शेती आहे. यातील सुमारे २५ एकरांवर रब्बी हंगामात सूर्यफूल लागवड असते. सूर्यफुलामध्ये परागीकरणाला फार महत्त्व आहे. यासाठी शेती परिसरात मधमाश्या असणे गरजेचे आहे. परागीकरणासोबतच उत्पन्नात वाढ होण्यासाठी सुधाकर रामटेके यांनी २०१४ मध्ये शेतीला मधमाशीपालनाची जोड दिली. आत्माअंतर्गत रामटेके यांनी ॲफिस मेलिफेरा मधमाशीपालनाचे प्रशिक्षणही घेतले. सध्या रामटेके ५०० पेट्यांच्या माध्यमातून मधसंकलनाचे काम करतात. पूर्वी त्यांना सूर्यफुलाचे एकरी नऊ क्विंटल उत्पादन मिळायचे, ते आता मधमाशीपालन आणि सुधारित पीक व्यवस्थापनाच्या माध्यमातून १३ क्विंटलवर पोचले आहे.\nसूर्यफूल लागवड क्षेत्रात झाली वाढ\nदहा ते पंधरा वर्षांपासून उमरेड तालुक्यातील बारव्हा परिसरात रब्बी हंगामात सूर्यफुलाची लागवड वाढली आहे. २००७-०८ मध्ये हे क्षेत्र ३०० हेक्टरवर होते ते आता सुमारे १६०० हेक्टरवर पोचले आहे. बामणी, पिपळा, खुडगाव, ठोबर, निरवा, पारवा, बेलचाकरा, अकोला या भागातील शेतकरीदेखील सूर्यफूल लागवडीकडे वळले आहेत. उमरेड परिसरात सूर्यफुलाचा पेरा वाढलेल्या या भागात आत्माच्या पुढाकाराने मधमाशीपालनाला प्रोत्साहन देण्यात आले. आत्माचे तत्कालीन प्रकल्प संचालक मिलिंद शेंडे, उपसंचालक प्रभाकर शिवणकर यांनी यासाठी प्रयत्न केले आहेत.\nपेट्यांच्या स्थलांतराबाबत रामटेके म्हणाले, की विदर्भातील सूर्यफुलाचा हंगाम संपल्यानंतर एप्रिल-मे महिन्यांत महाबळेश्वर (जि. सातारा), मुंडगाव (अकोला), इटावा (उत्तर प्रदेश) या ठिकाणी पेट्यांचे स्थलांतरण केले जाते. पेट्या हलविण्याकरिता दहा रुपये प्रतिकिलोमीटरप्रमाणे ट्रकचे भाडे द्यावे लागते. स्थलांतरित ठिकाणी ५०० पेट्यांच्या देखभालीसाठी तीन कामगार ठेवतो. यासाठी महिन्याला सरासरी १८ हजार रुपयांचा खर्च होतो. गडचिरोली जिल्ह्यात जांभूळ लागवड, पंजाब राज्यात निलगिरी लागवड आणि नागपूर जिल्ह्यात खैर लागवड असलेल्या परिसरात मधमाश्यांच्या पेट्या ठेवल्या जातात.\nसध्याच्या काळात रामटेके यांनी २५० मधमाश्यांच्या पेट्या नागपूर जिल्ह्यातील उमरगाव परिसरात ठेवल्या आहेत. सध्या या भागात बोरीची झाडे फुलधारणेवर आहे. मुंडगाव (जि. अकोला) भागात ओव्याचे पीक आहे. त्या भागात रामटेके यांनी २०० पेट्या ठेवल्या आहेत.\nमध काढण्यासाठी रामटेके सयंत्राचा वापर करतात. या सयंत्रामध्ये आठ फ्रेम आहेत. मानवचलित हे यंत्र असून, त्या माध्यमातून दिवसाला १५० पेट्यांमधील मध संकलित करता येतो. मध विक्रीबाबत रामटेके म्हणाले, की पहिल्या टप्प्यात मधाची खुल्या बाजारात विक्री केली. त्यानंतर बाजारपेठेत ग्राहकांची मागणी लक्षात घेत बाटलीमध्ये मध पॅकिंग करण्यास सुरवात केली. बाटली, लेबल, सिलिंग यावर सरासरी १७ ते २० रुपयांचा खर्च होतो. सुरवातीला व्यवसाय नवा असताना वर्षभरात सुमारे ४० क्विंटल मधाची विक्री होत होती. आता मागणी वाढल्याने वर्षभरात १२ टन मधाची विक्री होते. यामध्ये प्रामुख्याने सूर्यफूल, मल्टीफ्लोरा (मिक्स फुले) पासून मिळणारा मध ३०० रुपये प्रतीकिलो दराने विकला जातो. याचबरोबरीने उपलब्धतेनुसार जांभूळ परिसरातील मध ५०० रुपये किलो, निलगिरी परिसरातील मध ५०० रुपये किलो, खैराच्या परिसरातील मध ५०० रुपये किलोप्रमाणे विकला जातो. मी प्रयोगशाळेतून मधाची तपासणी केली आहे. या अहवालातील नोंदीची माहिती प्रत्येक बाटलीवर दिली जाते. ‘सिद्धार्थ शेतकरी हनी गोल्ड` या ब्रॅन्ड नेमने मध विक्री केली जाते.\nसध्या ५०० पेट्यांतून मधमाशीपालन.\n२०० पेट्यांसाठी ३५ टक्के शासकीय अनुदान.\nएका पेटीतून सरासरी एकावेळी ३ किलो मधाची उपलब्धता.\nखादी ग्रामोद्योगकडून १६० रुपये किलोने खरेदी.\nराज्य, परराज्यांतील कृषी प्रदर्शन व शेतकरी मेळाव्यात मधाची विक्री.\nनागपूरमध्ये नातेवाइकांच्या दुकानातून ग्राहकांना थेट विक्री.\nसुधाकर रामटेके हे सिद्धार्थ शेतकरी स्वयंसाह्यता समूहाचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या या गटामध्ये साहेब सोमकुंवर, कैलास सोमकुंवर, शुद्धोधन रामटेके, संघरत्न रामटेके, रोहिणी रामटेके, जगदीश रामटेके, शकुंतला रामटेके, पारिसनाथ रामटेके, सुकेशनी रामटेके व कोमल रामटेके यांचा समावेश आहे. हा गट आत्माअंतर्गत नोंदणीकृत आहे. आत्माचे तत्कालीन प्रकल्प संचालक मिलिंद शेंडे यांच्या पुढाकाराने सदस्यांना ८० मधमाशीसाठीच्या पेट्या अनुदानावर पुरविण्यात आल्या. प्रत्येक पेटीसाठी १५०० रुपये अनुदान देण्यात आले. राष्ट्रीय फलोत्पादन अभियानातून या अनुदानाची तरतूद करण्यात आली. वसाहतीसह ५ हजार ५०० रुपयांना ही पेटी मिळते. गटातील शेतकऱ्यांकडे २०० मधमाश्यांच्या पेट्या आहेत. पंतप्रधान रोजगार योजनेतून सुधाकर रामटेके यांनी मधमाशीपालन व्यवसायाकरिता ११ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. त्यातील ३५ टक्के अनुदान मिळाले. जळगाव भागात मधमाश्यांच्या पेट्यांची बांधणी व दुरुस्ती करणारे कुशल कारागीर आहेत. गरजेनुसार पेट्यांच्या दुरुस्तीसाठी या कारागिरांची मदत घेतली जाते.\n- सुधाकर रामटेके, ७३८७२६७३२७\nमधमाशीपालन beekeeping शेती farming अकोला\nमधमाश्यांची वसाहत हाताळताना सुधाकर रामटेके.\nगोदामांत ९० लाख टन साखर पडून; बंदरात अडकली दोन...\nसोलापूर : अडचणीत सापडलेला साखर उद्योग २०१४-१५ पासून यातून बाहेर पडलेला नाही.\n‘डिपिंग ऑईल’ची चढ्यादराने अनाधिकृत विक्री सुरूच\nनाशिक/सोलापूर : जिल्ह्यात द्राक्ष मालाला उठाव नसल्याने बेदाणा निर्मितीच्या कामाला गती आली\nपदोन्नती प्रकरणात ‘पंदेकृवि’ने काढले पदनवती आदेश\nमहात्मा फुले कृषी विद्यापीठात आजपासून ऑनलाइन...\nनगर ः कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन केले आहे.\nराज्यात दिवसभरात वाढले १२० रुग्ण; कोरोना ७...\nपुणे : राज्यात सोमवारी १२० नवीन रुग्णांची नोंद झाली.\nगोदामांत ९० लाख टन साखर पडून; बंदरात...सोलापूर : अडचणीत सापडलेला साखर उद्योग २०१४-१५...\n‘डिपिंग ऑईल’ची चढ्यादराने अनाधिकृत...नाशिक/सोलापूर : जिल्ह्यात द्राक्ष मालाला उठाव...\nराज्यात दिवसभरात वाढले १२० रुग्ण;...पुणे : राज्यात सोमवारी १२० नवीन रुग्णांची...\nमराठवाड्यात १०० वर लघु मध��यम प्रकल्प...औरंगाबाद : मराठवाड्यातील ८७३ लघु, मध्यम, मोठ्या...\nरब्बी कांदा उत्पादन २५ लाख टनांनी वाढणारपुणे : देशाच्या कांदा बाजारपेठांमध्ये यंदाच्या...\nभाजीपाल्याच्या नव्या लागवडीबाबत संभ्रम...कोल्हापूर : ‘कोराना’च्या संकटामुळे गेल्या काही...\nअर्धबंदिस्त शेळीपालनाने वाढवले शेतीचे...कृषी विषयात पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर...\nपूर्व विदर्भात पावसाला पोषक हवामानपुणे : राज्यात तापमानाचा पारा सातत्याने...\n`अमूल`कडून शेतकऱ्यांना मंदीतही २००...पुणे : राज्यातील डेअरी उद्योग सध्या अतिशय बिकट...\nराज्यात कोरोना रुग्णसंख्या ७४८;...मुंबई : राज्यातील कोरोनाचा विळखा वाढत चालला...\nकेंद्र सरकारकडून रासायनिक खत अनुदानात...पुणे: ऐन लॉकडाऊनच्या गोंधळात केंद्र सरकारने...\nशेतकरी कंपन्यांची संकलन केंद्रे...पुणे: ‘ई-नाम’ प्रणालीत गेल्या दोन...\nकोरोनामुळे हापूस अडचणीत; मुंबई बाजार...मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वाशी...\nकोरोनामुळे ‘टोमॅटो बेल्ट’ लॉकडाऊन; पुणे...पुणेः गेल्या काही वर्षात जिल्ह्यातील जुन्नर, खेड...\nकोल्हापूर कृषी महाविद्यालयाकडून...कोल्हापूर : येथील कोल्हापूर कृषी महाविद्यालयाच्या...\nराज्यात उष्ण, दमट हवामानाचा अंदाज;...पुणे : तापमानाचा पारा चाळीशी पार गेल्याने उन्हाचा...\nराज्यात आत्तापर्यंत तेरा हजार टन...नगर ः कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर...\nप्रयोगशीलतेतून मिळवले आर्थिक स्थैर्यनाशिक जिल्ह्यातील आडगाव येथील शिवाजी शंकर देशमुख...\n...शेतकरी मात्र 'फार्म क्वाॅरंटाइन' सांगली : कोरोनाने सर्वांची झोप उडाली आहे. संपूर्ण...\nकेसरची चव यंदा दुर्मिळ; संकटांमुळे आंबा...औरंगाबाद: यंदा बहुतांश आंबा बागांना मोजकाच मोहर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/rohini-hattangadi-win-vishnudaas-bhave-award/", "date_download": "2020-04-07T17:39:38Z", "digest": "sha1:LEFRBPY4GSTWEZJ3UWVP4DKYQTYXG3FP", "length": 9919, "nlines": 139, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates \"या\" अभिनेत्रीला विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\n“या” अभिनेत्रीला विष्णु���ास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर\n“या” अभिनेत्रीला विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर\nनाट्य क्षेत्रातील यंदाचा 2019 मराठी रंगभूमीवरील मानाचा समजला जाणारा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जेष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना जाहीर करण्यात आला आहे. 5 नोव्हेंबर रोजी नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी याच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे.\nनाट्य क्षेत्रातील यंदाचा 2019 मराठी रंगभूमीवरील मानाचा समजला जाणारा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जेष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना जाहीर करण्यात आला आहे. 5 नोव्हेंबर रोजी नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी याच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे.\nअखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समितीतर्फे प्रतिवर्षी रंगभूमी दिनानिमित्त रंगभूमीची प्रदीर्घ सेवा करणाऱ्या श्रेष्ठ कलाकारास विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते रंगभूमी क्षेत्रातील हे मानाचे पदक असून आजवर बालगंधर्व, केशवराव दाते, आचार्य अत्रे यांच्यापासून ते जयंत सावरकर यांच्यापर्यंत अनेक दिग्गज रंगकर्मी, नाटककार, लेखकांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.\nविष्णुदास भावे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सांगलीची अखिल भारतीय नाट्य विद्यामंदिर समिती ही 1960 पासून विष्णुदास भावे पुरस्कार देत आली आहे. सांगली येथील ही समिती व राज्य मराठी नाटय परिषद यांच्यातर्फे दरवर्षी ‘ रंगभूमिदिना’ दिवशी हे मानाचे पदक दिले जाते.\nया पुरस्काराचे स्वरूप – मराठी रंगभूमीचे आद्य नाटककार विष्णुदास भावे यांच्या नावाचे गौरव पदक, रोख व स्मृतिचिन्ह असे असते. मराठी रंगभूमीवर प्रदीर्घ सेवा करणार्या ज्येष्ठ कलाकारास हे गौरव पदक देण्यात येऊन सन्मानित करण्यात येते.\nPrevious ‘नवा महाराष्ट्र घडवण्यासाठी पुन्हा फडणवीस सरकार सत्तेवर आणा’ – प्रमोद सावंत\nNext माझ्या प्रत्येक भाषणात PMC बँक घोटाळ्याप्रकरणी बोलणार – राज ठाकरे\nकोरोनावरून निलेश राणे यांची मुख्यमंत्र्यांवर टीका\nकोरोनाच्या प्रादुर्भावामुळे कल्याण-डोंबिवलीत ‘हा’ निर्णय\nतबलिगी मरकजच्या कार्यक्रमात गेलेल्यांना मुंबई मनपाचा इशारा\nकोरोनावरून निलेश राणे यांची मुख्यमंत्र्यांवर टीका\nकोरोनाच्या प्रादुर्भावामुळे कल्याण-डोंबिवलीत ‘हा’ निर्णय\nतबलिगी मरकजच्या कार्यक्रमात गेलेल्यांना मुंबई मनपाचा इशारा\nमला चर्चेला न बोलावणं हा औरंगाबाद, हैदराबादचा अपमान- ओवैसी\nदिल्लीच्या तबलिगी मरकजबद्दल रोज TV वर दाखवायची गरज काय\nकोरोनामुळे मानसिक आजारात वाढ\nलॉकडाऊनच्या घोषणेनंतर कंडोमच्या खरेदीत २५ टक्क्यांनी वाढ\nटॉयलेट पेपरसाठी महिलांमध्ये हाणामारी, Social Media वर व्हिडिओ व्हायरल\nCorona Virus चा कहर, पाळीव प्राणी होत आहेत बेघर\n‘या’ शिवमंदिरात भाविकांसोबत घडतो अद्भूत चमत्कार\nदुहेरी हत्याकांडाने वर्धा हादरलं\nNirbhaya Case : निर्भयाच्या आरोपींना एकाच वेळी फाशी, ‘संर्घषाला अखेर यश’ – आशा देवी\nनराधम बापाचं आपल्या मुलीच्याच 12 वर्षीय मैत्रिणीशी अभद्र कृत्य\nमहिलांच्या डब्यात हस्तमैथुन करणाऱ्याला बेड्या\nसमलिंगी संबंधांत अडथळा, पत्नीने केला पतीचा खात्मा\nकोरोनावरून निलेश राणे यांची मुख्यमंत्र्यांवर टीका\nकोरोनाच्या प्रादुर्भावामुळे कल्याण-डोंबिवलीत ‘हा’ निर्णय\nतबलिगी मरकजच्या कार्यक्रमात गेलेल्यांना मुंबई मनपाचा इशारा\nमला चर्चेला न बोलावणं हा औरंगाबाद, हैदराबादचा अपमान- ओवैसी\nदिल्लीच्या तबलिगी मरकजबद्दल रोज TV वर दाखवायची गरज काय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/kranteecha-mahameru-swatantryaveer-sawarkar-prastavana/", "date_download": "2020-04-07T16:00:29Z", "digest": "sha1:EUHDATQG224MPUA37VARU552BJVPLLOP", "length": 12215, "nlines": 152, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "क्रांतीचा महामेरू स्वातंत्र्यवीर सावरकर – प्रस्तावना – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ April 7, 2020 ] तू लपलास गुणांत\tकविता - गझल\n[ April 7, 2020 ] सुप्त शक्ती\tकविता - गझल\n[ April 6, 2020 ] आमचे ध्येय व दिशा\tकविता - गझल\nHomeक्रमश:क्रांतीचा महामेरू स्वातंत्र्यवीर सावरकर – प्रस्तावना\nक्रांतीचा महामेरू स्वातंत्र्यवीर सावरकर – प्रस्तावना\nMay 28, 2019 चिंतामणी कारखानीस क्रमश:, राजकारण, विशेष लेख, व्यक्तीचित्रे\nआज २८ मे ….. \nस्वातंत्र्यवीर विनायकराव सावरकरांचा जन्मदिवस \nआजपासून मी सावरकरांच्या चरित्रावर लिहिण्याचे ठरवले आहे. सावरकरांनी भोगलेल्या जन्मठेपेत त्यांना जो मानसिक त्रास झाला त्यापेक्षा अधिक त्रास त्यांच्या आत्म्याला देश स्वतंत्र झाल्यावर झाला असेल. त्यामुळे सावरकर प्रेमींना सुद्धा यातना होत आहेत. निवडणुका येतात आणि जातात परंतु त्यानिमित्ताने सामान्य वकूब असलेले जेव्हा महापुरुषांवर चिखलफेक करत��त त्यामुळे यातना होतात. काही सामान्य बुद्धिमत्तेच्या राजकारण्यांनी सावरकरांचा उल्लेख “माफीवीर” असा केला आणि समाजात मोठे वादळ उठले.\nखरच सावरकर घाबरले होते कां त्यांना इंग्रजांनी काय प्रस्ताव दिला होता .त्या प्रस्तावावर त्यांनी कशा प्रकारे विचारपूर्वक उत्तर दिले.त्या प्रसंगी काय कारणे होती हे तपासून पाहणे अत्यंत जरुरीचे आहे.खरेतर छत्रपती शिवरायांच्या चरित्राचा आणि सावरकरांच्या वेळोवेळी घेतलेल्या भूमिकांचा अभ्यास होणे गरजेचे आहे.\nलोकमान्य टिळक, आगरकर,गोपालकृष्ण गोखले ,महात्मा गांधी ,बाबासाहेब आंबेडकर ,महात्मा ज्योतिबा फुले ,शाहू महाराज ,कर्मवीर भाऊराव पाटील ,महर्षी कर्वे ,विनोबा भावे ,प्रबोधनकार ठाकरे ,अगदी अलीकडचे कॉम्रेड डांगे, बाळासाहेब ठाकरे आचार्य अत्रे यांच्यावर टीका करताना दहा हजार वेळा विचार केला पाहिजे.या उत्तुंग उंचीच्या लोकांची चरित्रे कुठलाही सामाजिक आणि राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून वाचली पाहिजे.त्यांनी निर्माण केलेले साहित्य अभ्यासले पाहिजे .\nया सर्व महापुरुषांनी त्यांची स्वतःची अशी एक स्वतंत्र विचार निर्मिती केलेली आहे .तसेच त्यांचा अपरमित त्याग आहे. समाजाबद्दल त्यांना कळवळा आहे .\nत्यामुळे एखाद्याची तळी उचलताना दुसऱ्यावर अन्याय करून त्यांचे चारित्र्य हनन करण्याचा कुठल्याही सामान्य माणसाला अधिकार नाही.\nक्रांतीचा महामेरू स्वातंत्र्यवीर सावरकर\nAbout चिंतामणी कारखानीस\t74 Articles\nचिंतामणी कारखानीस हे ग्राहक संरक्षण सेवा समिती या संस्थेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष होते. त्यांना या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल २०१० चा Consumer Awareness Award हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. ठाणे महानगरपालिका शिक्षण मंडळाचे ते माजी अध्यक्ष आहेत. विविध वृत्तपत्रांत व मासिकांत त्यांचे लेख प्रकाशित झाले असून आकाशवाणीवर भाषणेही प्रसारित झाली आहेत. ते शिवसेनेचे पदाधिकारी होते.\nठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...\nमुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...\nमुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...\nमहाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्याच प्रमाणात आढळते ...\nचिंतामणी कारख��नीस यांचे साहित्य\nक्रांतीचा महामेरू स्वातंत्र्यवीर सावरकर – लेख ४\nक्रांतीचा महामेरू स्वातंत्र्यवीर सावरकर – लेख ३\nक्रांतीचा महामेरू स्वातंत्र्यवीर सावरकर – लेख २\nक्रांतीचा महामेरू स्वातंत्र्यवीर सावरकर – लेख १\nक्रांतीचा महामेरू स्वातंत्र्यवीर सावरकर – प्रस्तावना\nमराठी लोकांनी खेकड्याची वृत्ती सोडावी ……..\n‘अनसेफ मोड’ मधले आपण\nमाझी मैना गावावर राहिली \nमराठी लोकांनी खेकड्याची वृत्ती सोडावी ……..\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://punerispeaks.com/hand-lines-astrology/", "date_download": "2020-04-07T16:53:15Z", "digest": "sha1:4IUX6B3FBY7FEVYKPRWNLOTEFJ4XMQC4", "length": 5213, "nlines": 94, "source_domain": "punerispeaks.com", "title": "हस्त रेखा: हातावर कुठे असते कोणती रेषा, कोणत्या रेषेवरून काय समजते...?", "raw_content": "\nहस्त रेखा: हातावर कुठे असते कोणती रेषा, कोणत्या रेषेवरून काय समजते…\nहस्त रेखा: हातावर कुठे असते कोणती रेषा, कोणत्या रेषेवरून काय समजते…\nप्रत्येक व्यक्तीचा हातावरील रेषा व्यक्तीच्या भविष्यावर बोलत असतात आणि स्वभावाशी संबंधित गोष्टींची माहिती देत असतात. हातावरील रेषांच्या अभ्यास करताना पुरुषाच्या उजव्या आणि स्त्रीच्या डाव्या हाताचा अभ्यास करणे आवश्यक असते हे प्रथम जाणून घ्या. तर हातावर कोणत्या ठिकाणी कोणती रेषा असते आणि यावरून व्यक्तीविषयी कोणकोणती खास माहिती समजू शकते हे जाणून घेऊयात….\nतर अशाप्रकारे आपल्याला आपले भविष्य बघण्यासाठी कोणाकडे जाण्याची गरज नाहीये, आपण यावरून आपले भविष्याचा अंदाज घेऊ शकता…..\nआपण या गोष्टीवर विश्वास ठेवता का आम्हाला नक्की कळवा…\nअपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, टि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.\nस्टिफन हॉकिंग: एका तत्व चिंतकाचा शेवट…\nनोकरीवाला नवरा नको ग बाई\nपुणेरी बापाचे मुलास खरमरीत समज देणारे पत्र…\nPrevious article२४ तासांतच पाण्यात विरघळणा-या प्लास्टिक पिशव्या ..भारतीयाच्या नावावर विश्वविक्रम\nNext articleशेतकऱ्यांना कर्जमाफी देताना चुका झाल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांची कबुली..\nजितेंद्र आव्हाड यांच्याकडून बदनामी करणाऱ्या व्यक्तीला मारहाण, आव्हाड यांचे स्पष्टीकरण\nपुणे शहरात संचारबंदी चे नवीन आदेश, शहरातील या भागात संचारास मनाई\nWHO च्या लॉकडाउन वाढणार या व्हायरल मॅसेज मागील सत्यता\nमराठी कविता: मराठी पोरांनी मार्क झुकेरबर्ग ला सुद्धा धुतले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.pandharpurlive.com/2020/03/Corona-Virus-Updates-Pandharpur_25.html", "date_download": "2020-04-07T17:39:01Z", "digest": "sha1:KTMMXXMNSP3HFRMY4A3YFFBGKIKK6HJL", "length": 15800, "nlines": 89, "source_domain": "www.pandharpurlive.com", "title": "डीवायएसपी डॉ. सागर कवडे यांनी पंढरपूर शहर व तालुक्यात लावला चोख पोलीस बंदोबस्त.... कोरोना-19 विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहर व तालुक्यात अनेकांवर कारवाई! - Pandharpur Live", "raw_content": "\nपंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल\nडीवायएसपी डॉ. सागर कवडे यांनी पंढरपूर शहर व तालुक्यात लावला चोख पोलीस बंदोबस्त.... कोरोना-19 विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहर व तालुक्यात अनेकांवर कारवाई\nपंढरपूर (प्रतिनिधी):- कोरोना-19 विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात संचारबंदी लागु आहे. या कालावधीत जिल्हाधिकार्यांच्या आदेशाची अंमलबजावणी सुरु झालेली आहे. याच आदेशानुसार पंढरपूर शहर व तालुक्यात उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे यांनी पंढरपूर शहर पोलीस ठाणे व तालुक्यातील अन्य पोलीस ठाणे हद्दीत चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. आज शहर व तालुक्यात कायद्याचे उल्लंघन करणार्या कांहीजणांवर कारवाई करण्यात आली आहे.\nपंढरपूर शहर पोलीस ठाणे हद्दीत इसबावी येथे सुमनकिर्ती मोटा रसायकल शोरुममध्ये अंमलबजावणी न केलेने भारतीय दंड संहिता कलम 188प्रमाणे 1 गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहरातील महत्वाचे चौक सावरकर चौक, लहुजी वस्ताद चौक, शिवाजी चौक येथे प्रत्येक 2 वाहतुक पोलीस कर्मचारी व 3 कमांडोंची नियुक्ती करण्यात आली आहे. पंढरपूर शहर हद्दीत कलम 110/117 प्रमाणे 8 ठिकाणी कारवाई करण्यात आलेल्या आहेत.\nपंढरपूर तालुका पोलीस ठाणेचे हद्दीत शेगाव दुमाला येथे कायद्याचे उल्लंघण करुन विनाकारण रेंगाळणार्या एकावर कलम 188 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुका पोलीस ठअणेच्या हद्दीतील अहिल्यादेवी चौक येथे 1 पोलीस अधिकारी व 4 पोलीस कर्मचारी तसेच अनवली चौक येथे 1 पोलीस अधिकारी व 4 पोलीस कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले आहेत.\nपंढरपूर ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत मौजे उपरी येथे शिवक्रांती जनरल स्टोअर्स चे दुकान चालु ठेवुन विक्री करत असताना आढळल्याने 188 कलमान्वये आपत्ती व्यवस्थापन कलम 2005 चे कलम 51 (ख) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्रामीण पोलीस ठाणेच्या हद्दीतील वाखरी चौक येथे 2 पोलीस कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.\nकरकंब पोलीस ठाणे हद्दीत मौजे करकंब येथे साई टेलर हे सुरु ठेवून कामकाज करीत असताना भादंवि कलम 188 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. करकंब पोलीस ठाणे हद्दीत मौजे जळोली चौक येथे 1 पोलीस अधिकारी 2 पोलीस कर्मचारी तसेच भोसे पाटी येथे 2 पोलीस कर्मचारी यांची नाकाबंदी नियुक्ती करण्यात आल्या आहेत. करकंब पोलीस ठाणे हद्दीत कलम 110/117 प्रमाणे कारवाई करण्यात आल्या आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे नाकाबंदी कॉम्बिग ऑपरेशन चालूच राहणार आहे.\nश्री. भगवान गणपतराव वानखेडे (मुख्य संपादक)(सोशल मिडीया महामित्र, महाराष्ट्र शासन)(सोलापूर जिल्हाध्यक्ष- पत्रकार संरक्षण समिती) मोबाईल- 8149624977 Whatsup- 8308838111 .\nसंतापजनक... पोटच्या मुलींवरच प्राचार्य असलेल्या बापाने केला बलात्कार\nपंढरपूर लाईव्ह ऑनलाईन- बापलेकींच्या नात्याला काळीमा फासणारी संतापजनक घटना बीड जिल्ह्यात घडल्याचे समोर आले आहे. प्राचार्य असलेल्या बापा...\nधारदार शस्त्राने वार करत भावानेच केला भावाच्या हत्येचा प्रयत्न... पंढरपूर तालुक्यातील खळबळजनक घटना\nपंढरपूर लाईव्ह- पंढरपूर तालुक्यातील विटे येथे भावानेच भावाच्या पोटावर धाारदार शस्त्राने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजन...\nपुणे विभागात आज सायंकाळपर्यंत ८५ पॉझिटिव्ह रूग्ण... स्थलांतरित मजुरांसाठी प्रशासनातर्फे ९७ तर साखर कारखान्यामार्फत ५४२ कॅम्प सुरू -विभागीय आयुक्त डॉ.दिपक म्हैसकर\nपंढरपूर Live - 1) पुणे विभागामध्ये पुणे शहरामध्ये कोरोना सांसर्गिक रुग्णसंख्येमध्ये आज दि. 02/04/2020 ( दुपारी 2.00 वाजेपर्यत सद्यस्थिती...\nसंचारबंदीचे उल्लंघन करणार्यांवर पंढरपूर तालुका पोलिसांनी उगारला दंडुका... कासेगावात पकडला 31 हजारांचा गुटखा व तंबाखुजन्य पदार्थ...\nतालुक्यातील अनेकांवर विविध गुन्हे दाखल पंढरपूर लाईव्ह- राज्यात संचारबंदी लागू असतानाही या संचारबंदीचे उल्लंघन करणार्या अनेकांवर पं...\nआता शाळांनाही करा पाच दिवसांचा आठवडा- सुप्रिया सुळे\nपंढरपूर लाईव्ह ऑनलाईन- राज्यातील शासकीय कार्यालयासाठी पाच दिवसांचा आठवडा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याप्रमाणे शाळांनाही पाच दि...\nमुलांना जीवे मारण्याची धमकी देत विवाहीत महिलेवर वारंवार बलात्कार... पंढरपूर तालुक्यातील निंदणीय घटना\nपंढरपूर लाईव्ह वृत्त- पंढरपूर तालुक्यातील शिरढोण येथील एका पारधी समाजातील महिलेचा पती जेलमध्ये असताना सदर महिलेस, \"तुझ्या मुलांना ...\nखळबळजनक-पंढरपूर तालुक्यातील चळे येथे वीज महावितरणच्या कर्मचा-याला कोयत्याने मारहाण\nPandharpur Live : पंढरपूर तालुक्यातील चळे येथे आकडे टाकुन होणारी वीज चोरी थांबणा-या वीज महावितरणच्या कर्मचा-याला कोयता, काठी व दगडाने ...\nगुरसाळे बंधा-यावर सेल्फी काढताना २ मुलं नदीपात्रात पडली... वाहुन गेलेल्या दोघांचा शोध सुरू\nपंढरपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील भीमा नदीवरील गुरसाळे बंधारा वरून दोन मुले सेल्फी काढण्याच्या नादात चंद्रभागा नदीमध्ये पडून वाहून ...\nपंढरपूर Live- पंढरपूर मंगळवेढा मतदार संघ निकाल अपडेट्स\nपंढरपूर लाईव्ह- पंढरपूर मंगळवेढा विधानसभा निवडणूक मतमोजणी निकाल- तिसऱ्या फेरीअखेर भारतनाना भालके 3160 मतांनी आघाडीवर ४ थी फेरी सुरु ...\nआता शाळांनाही करा पाच दिवसांचा आठवडा- सुप्रिया सुळे\nपंढरपूर लाईव्ह ऑनलाईन- राज्यातील शासकीय कार्यालयासाठी पाच दिवसांचा आठवडा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याप्रमाणे शाळांनाही पाच दि...\nमुलांना जीवे मारण्याची धमकी देत विवाहीत महिलेवर वारंवार बलात्कार... पंढरपूर तालुक्यातील निंदणीय घटना\nपंढरपूर लाईव्ह वृत्त- पंढरपूर तालुक्यातील शिरढोण येथील एका पारधी समाजातील महिलेचा पती जेलमध्ये असताना सदर महिलेस, \"तुझ्या मुलांना ...\nखळबळजनक-पंढरपूर तालुक्यातील चळे येथे वीज महावितरणच्या कर्मचा-याला कोयत्याने मारहाण\nPandharpur Live : पंढरपूर तालुक्यातील चळे येथे आकडे टाकुन होणारी वीज चोरी थांबणा-या वीज महावितरणच्या कर्मचा-याला कोयता, काठी व दगडाने ...\nगुरसाळे बंधा-यावर सेल्फी काढताना २ मुलं नदीपात्रात पडली... वाहुन गेलेल्या दोघांचा शोध सुरू\nपंढरपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील भीमा नदीवरील गुरसाळे बंधारा वरून दोन मुले सेल्फी काढण्याच्या नादात चंद्रभागा नदीमध्ये पडून वाहून ...\nश्री. भगवान गणपतराव वानखेडे (मुख्य संपादक) (सोशल मिडीया महामित्र, महाराष्ट्र शासन) (सोलापूर जिल्हाध्यक्ष- पत्रकार संरक्षण समिती) मोबाईल- 8149624977 Whatsup- 8308838111 श्री.विजयकुमार गायकवाड (उपसंपादक) मोबाईल-7083980165 मुख्य कार्यालय- शिवयोगी मंगल कार्यालय, देशमुख पेट्���ोल पंपामागे, लिंक रोड, श्रीक्षेत्र पंढरपूर, जि.सोलापूर (महाराष्ट्र) ४१३३०४ ई-मेल- livepandharpur@gmail.com Site maintain support By Umesh Tonpe Call 8007773888\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://m4marathi.com/?p=4901", "date_download": "2020-04-07T17:42:54Z", "digest": "sha1:XCGXTXC4QGM5BXGTX6L5GSEWYATSF6QK", "length": 4603, "nlines": 68, "source_domain": "m4marathi.com", "title": "सौंदर्यवर्धक बदामतेल – m4marathi", "raw_content": "\nबदाम पौष्टिक आणि स्वास्थ्यवर्धक आहे. बदामाने बलवृद्धी होते तसेच बुद्धी कुशाग्र होते. याच बदामाच्या तेलामध्ये अनेक औषधी घटक आढळतात. प्रत्येक ऋतूत बदामाच्या तेलाचा वापर योग्य ठरतो. या तेलात सौंदर्यवर्धक घटकांचा खजिना आहे. त्यामुळे रासायनिक द्रव्य न वापरता या नैसर्गिक तेलांचा वापर करायला हवा. चेहर्यावर सुरकुत्या असतील, तर बदामाच्या तेलात दही मिसळून १0 मिनिटे चेहर्यावर मसाज करावा. यामुळे त्वचेत आश्चर्यकारक बदल पाहायला मिळतो. मुरूमे आणि सुरकुत्या कमी होण्यासाठी साय आणि बदामाच्या तेलानं मालिश करावं. कोरड्या त्वचेची समस्या दूर करण्यासाठी बदामाच्या तेलाचं मालिश उपयुक्त ठरतं. अतिरेकी ताण अथवा अशक्तपणामुळे डोळ्याच्या खाली काळी वर्तुळे उद्भवतात. अशा वेळी डोळ्याच्या आजूबाजूला बदामाच्या तेलाचं मालिश योग्य ठरतं. बदामाची पावडर दुधात कालवून तयार होणारा पॅक लावल्यास त्वचेला अनेक पोषक तत्त्वांचा पुरवठा होतो आणि सौंदर्यवधर्नास मदत होते.\nचेहरा नेहमी तजेलदार राहण्यासाठी\nडोळ्यासाठी आहारात खालील गोष्टी घ्या\nहेअर डाय करताना घ्यावयाची काळजी..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.newsmasala.in/2019/04/blog-post_27.html", "date_download": "2020-04-07T16:48:17Z", "digest": "sha1:E6XEOR6C2EZUYOWFRB3PVV5GK2WJ7BTF", "length": 14381, "nlines": 98, "source_domain": "www.newsmasala.in", "title": "मुंबई,पुण्याच्या धर्तीवर नाशिकचा विकास करण्यासाठीसमीर भुजबळ यांना प्रचंड मतांनी निवडणूक द्या- प्रेरणा बलकवडे ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!", "raw_content": "\nमुंबई,पुण्याच्या धर्तीवर नाशिकचा विकास करण्यासाठीसमीर भुजबळ यांना प्रचंड मतांनी निवडणूक द्या- प्रेरणा बलकवडे सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \nमुंबई,पुण्याच्या धर्तीवर नाशिकचा विकास करण्यासाठी\nसमीर भुजबळ यांना प्रचंड मतांनी निवडणूक द्या- प्रेरणा बलकवडे\nनाशिक,दि.२२ एप्रिल :- मुंबई, पुण्याच्या धर्तीवर नाशिकचा विकास आणि प्रगती साधण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस- कॉग्रेस मित्रपक्षांच्या संयुक्त पुरोगामी आघाडीचे उमेदवार समीर भुजबळ यांना प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे यांनी केले आहे. तसेच देवळाली भगूर येथून समीर भुजबळ यांना मोठी आघाडी मिळवून देऊ असे त्यांनी म्हटले आहे.\nत्यांनी म्हटले आहे की, नाशिकच्या विकासासाठी छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांचे मोठे योगदान आहे. जर्मन टेक्नोलॉजी असलेल्या फ्युनिक्युलर ट्रॉली ही देशात प्रथमच नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगी गडावर बसविली, गंगापूर गावानजीक बचतगटाच्या माध्यमातून बनविण्यात आलेल्या वस्तुंना बाजारपेठ मिळवुन देण्यासाठी दिल्ली हाट च्या धर्तीवर कलाग्राम उभारले. मात्र युतीच्या खासदाराने केवळ भुजबळांचे नाव मोठे होईल म्हणून त्यांनी उद्घाटन देखिल केले नाही अशा या नाकर्त्या लोकप्रतिनिधीला नाशिककर घराचा रस्ता दाखविल्याशिवाय रहाणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.\nत्यांनी म्हटले आहे की, आज देशात महिला सुरक्षित नाही बहुसंख्य ठिकाणी महिला व तरुणांवर अत्याचार होत आहेत. या घटनेतील आरोपी अजुन मोकाट फिरत आहे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी बलात्कार घटना फास्टट्रँक कोर्टात दाखल करुन दोषींवर फाशीची शिक्षा दिली जाईल असे जाहीर केले होते. केवळ फसव्या घोषणा करुन जनतेची दिशाभूल करत असल्याचे सांगत येत्या निवडणुकीत समीर भुजबळ यांच्यापाठीशी नाशिककर ठामपणे उभे राहतील असा विश्वास ही त्यांनी यावेळी व्यक्त केला.\nआम्ही कट्टर भुजबळ समर्थक आहो आता येणार तर फक्त समीर भाऊ\nनाशिकचा विकास थांबला आहे त्या साठी आम्ही आता समीर भाऊनां साथ देणार आणि नाशिकचा थांबलेला आहे आता विकासला साथ\nमुख्यमंत्र्यांना दिली संपाची नोटीस ८ जानेवारीला देशव्यापी संप ८ जानेवारीला देशव्यापी संप अनेक प्रलंबित मागण्यांसाठी तब्बल २ कोटी कर्मचारी उतरणार संपात अनेक प्रलंबित मागण्यांसाठी तब्बल २ कोटी कर्मचारी उतरणार संपात सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \nराज्य सरकारी निमसरकारी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांचा ८ जानेवारी २० रोजी देशव्यापी संप...\nमा.मुख्यमंत्री यांना दिली संपाची नोटीस ... नासिक::-अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी समन्वय समितीने २००५ नंतर नियुक्त झालेले राज्यातील कर��मचाऱ्यांना अंशदाई पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करणे, राज्यातील ३० टक्के रिक्त पदे तात्काळ भरून बेरोजगारी कमी करणे, बक्षी समितीचा दुसरा खंड अहवाल प्रसिद्ध करणे,\nकेंद्राप्रमाणे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सर्व वेतन भत्ते लागू करणे, जानेवारी १९ महागाई भत्त्याची थकबाकी व जुलै १९ पासून महागाई भत्ता लागू करणे, अनुकंपा तत्त्वावरील नोकरीसाठी निधन पावलेल्या कर्मचाऱ्यांचे वारस वणवण फिरत आहे तरी अनुकंपा वरील रिक्त पदे तात्काळ भरणे, पाच दिवसाचा आठवडा व निवृत्तीचे वय ६० वर्षे करणे, महिलां कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे दोन वर्ष बाल संगोपन रजा मंजूर करणे, जिल्हा परिषद क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहत असल्याबाबत ग्रामसभा ठराव अनिवार्य केल्याचा ९सप्टेंबर १९ चा ग्रामविकास विभागाचा शासन आदेश रद्द करणे, खाजगी कंत्राटी धोरण रद्द करणे, आदी मागण्यांबाब…\nउप अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \nउप अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात नासिक::- शासनाकडून जमीनीच्या भरपाई पोटी रुपये ५१ लाख मंजूर करण्यात आले होते त्या रकमेचा धनादेश अदा करणेसाठी ३००००/- रुपये लाचेची मागणी करण्यात आली होती.\nसदर रक्कम आज प्रकल्प अधिकारी कार्यालय, सिंचन भवन येथे तक्रारदाराकडून पुणेगाव कालवा प्रकल्प अधिकारी, पाटबंधारे विभागाचे उप अभियंता राजेंद्र माधवराव शिरवाडकर यांस ३००००/- रुपये लाचेची रक्कम स्विकारताना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले.\nनाम. छगन भुजबळ यांना देण्यात आले निवेदन मुख्यमंत्री यांनी आपला विशेषाधिकार वापरून तत्काळ झालेला निर्णय मागे घ्यावा मुख्यमंत्री यांनी आपला विशेषाधिकार वापरून तत्काळ झालेला निर्णय मागे घ्यावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कुणी दिले निवेदन, जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा \nराज्य शासनाने सारथी संस्थेचा अन्यायकारक निर्णय त्वरित मागे घ्यावा .\nछावा क्रांतीवीर सेनेचे नाम. छगन भुजबळ यांना निवेदन \nनासिक::-सारथी बंद चा निर्णय शासनाने त्वरित मागे घ्यावा. मुख्यमंत्र्यांनी आपले विशेषाधिकार वापरून निर्णय फिरवावा. ज्यांनी कुणी ही आगळीक केली असेल त्यावर त्वरित कारवाई करण्यात यावी. महाराष्ट्र शासनाने छत्रपती शाहू ���हाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे ही संस्था मराठा समाज व कुणबी समाजातील विद्यार्थ्यांच्या हिता करीता स्थापन केलेली आहे.ही संस्था बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याचे आम्हाला समजले असून, हा निर्णय शासनाने त्वरीत माघारी घ्यावा. विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थतेची भावना आहे. मराठा कुणबी समाजाच्या आर्थिक सामाजिक व शैक्षणिक सक्षमीकरणासाठी स्वतंत्र अधिकार असलेल्या छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्थेची \"सारथी\" स्थापना मागील राज्य सरकारने केली होती परंतु असा मंत्रालयातील सरकारी अधिकाऱ्यांनी या स्वायत्त संस्थेवर अंकुश ठेवताना संस्थेच्या अधिकारांना लगाम लावण्याचा प्रयत्न केला आहे, राज्य सरकारने बार्टी च…\nपंधरा वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात आहे, ऋततपाखरं व आनंदी नासिक या साप्ताहिकाचे संपादक पद सांभाळले व आता \"न्यूज मसाला\" हे साप्ताहिक २०१२ पासून प्रकाशित करीत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.geofumadas.com/LibreCAD/", "date_download": "2020-04-07T15:34:27Z", "digest": "sha1:BCSBJGLNONHFAIBF3RSOGB36BST5ILNK", "length": 16850, "nlines": 197, "source_domain": "mr.geofumadas.com", "title": "लिब्रीकॅडी - जिओफुमादास", "raw_content": "\nआपण काय शोधत आहात\nसिव्हिल 3XD चा अभ्यासक्रम\nऔलाजीओ, जिओ-अभियांत्रिकी व्यावसायिकांसाठी सर्वोत्तम कोर्स ऑफर\nजिओपाटियल, अभियांत्रिकी आणि ऑपरेशन्स अनुक्रमातील मॉड्यूलर ब्लॉक्स असलेल्या जिओ-अभियांत्रिकी स्पेक्ट्रमवर आधारित औलाजीओओ एक प्रशिक्षण प्रस्ताव आहे. कार्यपद्धतीची रचना \"एक्सपर्ट कोर्स\" वर आधारित आहे, जे कार्यक्षमतेवर लक्ष केंद्रित करते; याचा अर्थ असा की त्यांनी सराव, केस स्टडीवर गृहपाठ करणे, शक्यतो एकच प्रकल्प संदर्भ आणि ...\nऑटोकॅड- ऑटोडेस्क, नकाशा, कॅडस्टेर, शिक्षण सीएडी / जीआयएस, अभियांत्रिकी, qgis\nभौगोलिक माहिती प्रणाली: 30 शैक्षणिक व्हिडिओ\nइलेक्ट्रॉनीक साधनांचा वापर करून आम्ही जे काही करतो ते आंतरिक जिओलोकेशन, जीआयएस समस्येस लागू करणे जरुरी आहे. 30 वर्षांपूर्वी, एखाद्या समन्वयाबद्दल बोलणे, एक मार्ग किंवा नकाशा परिस्थितीजन्य समस्या होती. केवळ नक्षत्रोग्राफी विशेषज्ञ किंवा पर्यटकांनीच वापरलेले जे न करता करू शकत नाहीत ...\nAutoCAD नकाशा बेंटले सिस्टम कॅडस्टेर गवत LibreCAD माझे egeomates\nशिक्षण सीएडी / जीआयएस, भूस्थानिक - ��ीआयएस, प्रथम मुद्रण\nलिनक्समध्ये नवीन नेटिव्ह CAD टूल आहे\nअनुप्रयोग कोठडीत पेक्षा जास्त जेथे जियोसॅप्टीअल ओपन सोर्स क्षेत्र वेगळा, तूट फार थोडे मुक्त सॉफ्टवेअर अजून लांब आहे असलो LibreCAD पुढाकार पासून पाहिले आहे. ब्लैण्डर GenericName बऱ्यापैकी मजबूत साधन आहे, त्याच्या आवड अॅनिमेशन नाही आणि तूट, अभियांत्रिकी लागू ...\nऑटोकॅड- ऑटोडेस्क, नवकल्पना, IntelliCAD\nलिब्रेकॅन्ड, शेवटी एक मुक्त सीएडी असेल\nमी मुक्त सीएडी म्हणून विनामूल्य सीएडी म्हणू शकत नाही हे स्पष्ट करून प्रारंभ करू इच्छितो परंतु दोन्ही अटी सीएडी शब्दाशी संबंधित Google च्या सर्वाधिक वारंवार शोधांमध्ये आहेत. वापरकर्त्याच्या प्रकारावर अवलंबून, मूलभूत रेखाचित्र त्याची परवाना देय देऊन किंवा चोरीची मोहकता न आणता तिच्या उपलब्धताबद्दल विचार करेल आणि ...\nऑटोकॅड- ऑटोडेस्क, IntelliCAD, प्रथम मुद्रण\nQCad, Linux आणि Mac साठी ऑटोकॅड पर्यायी\nआम्ही माहिती आहे, AutoCAD वाईन किंवा Citrix वरील Linux वर चालू शकते, पण या वेळी Linux करीता कमी खर्च उपाय, विंडोज व मॅक सारखे असू शकते की एक साधन दाखवा. तो QCad, एक RibbonSoft उपाय विकसित आहे या उंचीवर असणारे 1999 आतापर्यंत पुरेसे परिपक्वता म्हणून पोचले आहे ...\nसर्व अभ्यासक्रमआर्कजीआयएस अभ्यासक्रमबीआयएम आर्किटेक्चर कोर्सेससिव्हिल कोर्सेस एक्सएनयूएमएक्सडीबीआयएम इलेक्ट्रोमेकॅनिक्स कोर्सेसबीआयएम स्ट्रक्चर्स कोर्सेसईटीएबीएस अभ्यासक्रमपुनरावृत्ती अभ्यासक्रमQGIS अभ्यासक्रम\n# बीआयएम - बीआयएम पद्धतीचा पूर्ण अभ्यासक्रम\nया प्रगत अभ्यासक्रमात मी तुम्हाला प्रकल्प आणि संस्थांमध्ये बीआयएम पद्धत कशी लागू करावी हे चरण-चरण दर्शवितो. मॉड्यूलसह ...\n# बीआयएम - ऑटोडेस्क रीव्हिट कोर्स - सोपे\nएखाद्या तज्ञाने घर विकसित केल्यासारखेच सोपे - चरण-दर-चरण स्पष्टीकरण सोप्या मार्गाने ऑटोडेस्क रेव्हिट जाणून घ्या ....\n# बीआयएम - ऑटोडेस्क रोबोट स्ट्रक्चर वापरून स्ट्रक्चरल डिझाइन कोर्स\nकंक्रीट आणि स्टीलच्या रचनांचे मॉडेलिंग, गणना आणि डिझाइनसाठी रोबोट स्ट्रक्चरल ofनालिसिसच्या वापरासाठी पूर्ण मार्गदर्शक ...\nया साइटचे रिअल-टाइम रहदारी\nQGIS मध्ये स्वयंचलितपणे वॉटरशेड मर्यादित करा\nआर्केजीआयएस प्रो मध्ये स्वयंचलितपणे वॉटरशेड परिभाषित करा\nसेंटिनेल एक्सएनयूएमएक्स आणि लँडसेटमध्ये वर्णक्रमीय अनुक्रमणिकांची यादी\nआर्कजीआयएस प���रो द्रुत कोर्स\n× हे खरेदी सूचीत टाका\nमाफ करा, एक समस्या होती.\nआपले कार्ट रिक्त आहे\nआर्केजीआयएस प्रो + क्यूजीआयएस जाणून घ्या - नंतर पहा\nदोन्ही प्रोग्राममधील समान कार्ये - एक्सएनयूएमएक्स% ऑनलाईन\nआर्कजीआयएस प्रो - सोपे शिका\nआपल्या भाषेत - 100% ऑनलाइन\n{{प्रदर्शन} मध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे:\nआपण {{discount कुल}} जतन करा\nएक प्रोमो कोड आहे\niff iff #iff सब्सक्रिप्शन.इनर्वल युनिट '==' 'अॅडहॉक'} sel विक्रेत्याद्वारे स्वयंचलितपणे नूतनीकरण करा {{अन्य} {प्रत्येक} {# नूतनीकरणास इन्टर्व्हेल.लिवलथ '> =' 'एक्सएनयूएमएक्स'}} {{सबस्क्रिप्शन.इनर्लॅलिंथ} iff {{सदस्यता.intervalUnit} {s {{/ iff}} {{#iff सदस्यता .tervalLength '==' 'एक्सएनयूएमएक्स'}} {{सब्सक्रिप्शन.इनर्वल युनिट}} {{/ iff}}.\nपुढील शुल्कः cription cription सब्सक्रिप्शन.नेक्स्टचार्ज टोटल}} वर cription cription सबस्क्रिप्शन\niff iff #iff सब्सक्रिप्शन.इनर्वल युनिट '==' 'अॅडहॉक'} sel विक्रेत्याद्वारे स्वयंचलितपणे नूतनीकरण करा {{अन्य} {प्रत्येक} {# नूतनीकरणास इन्टर्व्हेल.लिवलथ '> =' 'एक्सएनयूएमएक्स'}} {{सबस्क्रिप्शन.इनर्लॅलिंथ} iff {{सदस्यता.intervalUnit} {s {{/ iff}} {{#iff सदस्यता .tervalLength '==' 'एक्सएनयूएमएक्स'}} {{सब्सक्रिप्शन.इनर्वल युनिट}} {{/ iff}}.\nपुढील शुल्कः cription cription सब्सक्रिप्शन.नेक्स्टचार्ज टोटल}} वर cription cription सबस्क्रिप्शन\n{{प्रमाण}} +: {{टक्के}} {{रक्कम}} बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B8", "date_download": "2020-04-07T18:09:58Z", "digest": "sha1:56IAQWMPZY3Z25FFR77BORQATBCMB4AA", "length": 2345, "nlines": 39, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "कॉनास - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nकॉनास हे लिथुएनिया देशातील दुसर्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. नेमान व नेरिस ह्या लिथुएनियातील दोन प्रमुख नद्यांच्या संगमावर हे शहर वसलेले आहे.\nक्षेत्रफळ १५७ चौ. किमी (६१ चौ. मैल)\nसमुद्रसपाटीपासुन उंची ७ फूट (२.१ मी)\n- घनता १,३९२ /चौ. किमी (३,६१० /चौ. मैल)\nप्रमाणवेळ पूर्व युरोपीय प्रमाणवेळ\nविकिव्हॉयेज वरील कॉनास पर्यटन गाईड (इंग्रजी)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://punerispeaks.com/tag/devendra-fadnavis/", "date_download": "2020-04-07T16:43:14Z", "digest": "sha1:VZX7KGDL3HRWECYVZHI5A3667CC532HQ", "length": 3954, "nlines": 68, "source_domain": "punerispeaks.com", "title": "Devendra Fadnavis Archives - Puneri Speaks", "raw_content": "\nशेतकऱ्यांना कर्जमाफी देताना चुका झाल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांची कबुली..\nशेतकऱ्यांना दिवाळीच्या मुहूर्तावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच्या हस्ते प्रमाणपत्रं वाटून कर्जमाफी करण्यात आलेली होती. दिवाळीच्या पूर्वी कर्जमाफी मिळावी, अशी लोकांची … Read More “शेतकऱ्यांना कर्जमाफी देताना चुका झाल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांची कबुली..”\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा नाभिक समाजाची माफी मागितली\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाभिक समाजाबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानाबद्दल पुन्हा एकदा माफी मागितली आहे. वारणा, कोल्हापूर येथे ‘मुख्यमंत्री दिलखुलास’ हा … Read More “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा नाभिक समाजाची माफी मागितली”\n#मी_लाभार्थी hashtag वर व्यक्त झाला महाराष्ट्र \nसरकारने नुकतेच ‘ मी लाभार्थी’ हे कॅम्पेन संपूर्ण मिडिया वर जोरात चालवले आहे. सर्व टीव्ही मिडिया, प्रिंट मिडिया व विशेषतः … Read More “#मी_लाभार्थी hashtag वर व्यक्त झाला महाराष्ट्र \nजितेंद्र आव्हाड यांच्याकडून बदनामी करणाऱ्या व्यक्तीला मारहाण, आव्हाड यांचे स्पष्टीकरण\nपुणे शहरात संचारबंदी चे नवीन आदेश, शहरातील या भागात संचारास मनाई\nWHO च्या लॉकडाउन वाढणार या व्हायरल मॅसेज मागील सत्यता\nमराठी कविता: मराठी पोरांनी मार्क झुकेरबर्ग ला सुद्धा धुतले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B3", "date_download": "2020-04-07T18:11:07Z", "digest": "sha1:DJOW6G2RWTHPEL5S2YLGYSJHVCR6NBEV", "length": 3164, "nlines": 33, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "भाषाकुळ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nभाषाकुळ किंवा भाषापरिवार म्हणजे एकाच प्रमुख स्रोतामधून उत्क्रांती पावलेल्या भाषांचा समूह. एका भाषाकुळातील भाषांचे मूळ समान असते. एथ्नॉलॉगच्या अहवालानुसार २००९ साली जगात ६,९०९ जागृत भाषा होत्या. प्रत्येक भाषा कोणत्या कुळात मोडावी ह्यासाठी शास्त्रीय पद्धतींचा आधार घेतला जातो. काही भाषा ह्यांपैकी कोणत्याच कुळात चपखल ठरत नसल्याने त्यांना एकाकी भाषा असे संबोधले जाते.\nजगातील सर्वाधिक वापरली जाणारी भाषाकुळे खालील यादीमध्ये दिली आहेत.\nचिनी-तिबेटी: २२% (पूर्व आशिया)\nनायजर-कॉंगो: ६.४% (सहाराच्या दक्षिणेकडील आफ्रिका)\nआफ्रो-आशियन: ६% (उत्तर आफ्रिका, आफ्रिकेचे शिंग, मध्य पूर्व)\nऑस्ट्रोनेशियन: ५.९% (ओशनिया, आग्नेय आशिया, मादागास्कर)\nद्रविडी: ३.७% (दक्षिण आशिया)\nआल्ताय: २.३% (मध्य आशिया, सायबेरिया, अनातोलिया)\nजपानी भाषासमूह: २.१% (जपान)\nऑस्ट्रो-आशियन: १.७% (आग्नेय आशिया)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%AA%E0%A5%82._%E0%A5%AC%E0%A5%A9", "date_download": "2020-04-07T18:08:58Z", "digest": "sha1:GDX7MZOTCQZDPVOCYIOQR4NIESJLRQGW", "length": 5252, "nlines": 175, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स.पू. ६३ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.पू.चे १ ले सहस्रक\nशतके: पू. २ रे शतक - पू. १ ले शतक - १ ले शतक\nदशके: पू. ८० चे - पू. ७० चे - पू. ६० चे - पू. ५० चे - पू. ४० चे\nवर्षे: पू. ६६ - पू. ६५ - पू. ६४ - पू. ६३ - पू. ६२ - पू. ६१ - पू. ६०\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nसप्टेंबर २३ - ऑगस्टस, रोमन सम्राट.\nइ.स.पू.चे ६० चे दशक\nइ.स.पू.चे १ ले शतक\nइ.स.पू.चे १ ले सहस्रक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ मार्च २०१७ रोजी २०:५० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8/%E0%A4%85%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE_%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%93_%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%A3", "date_download": "2020-04-07T18:19:03Z", "digest": "sha1:EBVMXTIEDE7EHR6YET4QOPUCRRI72YRW", "length": 4060, "nlines": 121, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पृष्ठाचा इतिहास - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रथमेश ताम्हाणे ने लेख अताकामा रेडियो दुर्बीण वरुन अताकामा रेडिओ दुर्बीण ला हलविला\nअभय नातू ने लेख ऍटाकामा रेडिओ दुर्बिण वरुन अताकामा रेडियो दुर्बीण ला हलविला\nadded Category:खगोलशास्त्रावरील अपूर्ण लेख using HotCat\nनवीन पान: '''ऍटाकामा रेडिओ दुर्बिण''' ही जगातील सर्वांत मोठी रेडिओ दुर्बिण आह...\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/category/election2019/", "date_download": "2020-04-07T17:35:54Z", "digest": "sha1:OTLC3U5K6PNQUR3OKMKL2EOCZ3BLICZG", "length": 13177, "nlines": 198, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates Election2019 Archives |", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nराजभवनातून होणार हंगामी अध्यक्षाची निवड\nमुंबई-सर्वोच्च न्यायालयानं उद्याच बहुमत चाचणी घ्या, असे आदेश दिले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बहुमत सिद्ध करण्यासाठी केवळ 30 तासांचा अवधी शिल्लक राहिलेला आहे. बहुमत चाचणीवेळी गुप्त मतदान नको, तर खुलं मतदान घ्या. या निकालाचं थेट प्रक्षेपण करा, असे न्यायालयानं आदेशात स्पष्ट केलेलं आहे.\nमहाराष्ट्राच्या राजकीय नाट्यावर सुप्रीम कोर्टात आज सकाळी 11.30 वाजता सुनावणी\nशनिवारी महाराष्ट्राच्या इतिहासात अकालनीय अशी घटना घडल्याने राजकीय वर्तुळात भुकंप निर्माण झालाआहे. या पाश्वभुमीवर अनेक…\nअजित पवारांनी महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला – राऊत\nमहाराष्ट्रात सत्तास्थापनेच्या पाश्वभुमीवर अकालनीय घटना घडली आहे. अजित पवार यांना राष्ट्रवादीसोबत बंड करून भाजपाला पाठींबा…\nदेवेंद्र फडणवीस राज्याचे नवे मुख्यमंत्री, तर अजित पवार हे उपमुख्यमंत्री\nराज्याच्या इतिहासाकत अकालनीय अशी घटना राजकीय क्षेत्रात घडली आहे. राज्यात निवडणूक पार पडूनही सत्तास्थापनेचा तिढा…\nनिकालापूर्वी मुख्यमंत्री केदारनाथ यात्रेवर\nपंतप्रधान नरेंद्र मोदींप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा विधानसभा निकालापूर्वी केदारनाथच्या दर्शनासाठी पोहोचले आहेत. महाराष्ट्र विधानसभा…\nशिवसेना 100 च्या वर जागा जिंकेल, संजय राऊत यांना विश्वास\n‘शिवसेनेला १२४ जागाही मिळू शकतात. पण शेवटी आम्ही युतीमध्ये लढलो आहे. भाजप व शिवसेना या दोन्ही पक्षांना एकमेकांशिवाय पर्याय नाही,’ असंही ते म्हणाले.\nकोच्ची खासदारच्या पत्नीच्या ‘या’ पोस्टमुळे नेटकरी संतापले\nकेरळमधील काँग्रेसचे खासदार हिबी इडन यांची पत्नी अॅन्ना इडननं फेसबुक वादग्रस्त पोस्ट शेअर केल्यान खळबळ उडाली आहे. ही पोस्ट सोशल मिडियावर व्हायरल झाली आहे.\nहुबळी रेल्वेस्थानकावर पार्सलमध्ये स्फोट, ‘या’ आमदाराच्या नावे पार्सल\nया घटनेमुळे कोल्हापूर पोलीस सतर्क झाले असून रेल्वे स्टेशन, धार्मिक स्थळे, बसस्थानके या ठिकाणी सशस्त्र बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.\nPMC घोटाळ्याचा पाचवा बळी,महिलेचा मृत्यू\nPMC बँक घोटाळ्याचा पाचवा बळी एक महिला ठरलीये. भारती सदारंगानी असं या महि���ेचं नाव आहे….\nराज्यात विधानसभेसाठी 60.46 टक्के मतदान\nराज्यात विधानसभा निवडणुकीसाठी शांततेत व सुरळीतपणे मतदान झाले असून सायंकाळी सहा वाजेपर्यंत अंदाजे 60.46 टक्के मतदान झाले.\nVideo: अमरावतीत आघाडीचे उमेदवार देवेंद्र भुयार यांच्यावर हल्ला, चारचाकी पेटवली\nअमरावतीचे जिल्ह्यातील मोर्शी कृषीमंत्री अनिल बोंडे यांच्या विरोधात उभे असलेले आघाडीचे उमेदवार देवेंद्र भुयार यांच्यावर…\n#VoteKarMaharashtra: ‘या’ दिग्गजांनी बजावला मतदानाचा हक्क\nमहाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी आज सकाळपासून मतदान प्रक्रीयेला सुरूवात झाली आहे. राज्य विधानसभेच्या 288 जागांसाठी…\n‘सत्तांतर होणार नाही’, मतदानानंतर इम्तियाज जलील यांचा दावा\nमहाराष्ट्रात आज सर्वत्र निवडणूक पक्रीया पार पडत आहे. या निवडणूसाठी अनेक दिग्गज हे मतदान करण्यास मतदान केंद्रावर येत आहेेत.\nकोल्हापूर आणि उस्मानाबाद मध्ये मतदानावर पावसाचे सावट\nसकाळपासून पाऊसाचा वेग वाढल्याने उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये मतदानाचा वेग मंदावला आहे. रात्रीपासून जिल्ह्यात पाऊस सुरू आहे….\nमुंबईत “या” उमेदवारांमध्ये महत्वाची लढत\nमहाराष्ट्रात आज सर्वत्र विधानसभा निवडणूकीला सुरुवात झाली आहे. या पार्श्वभुमीवर मुंबईतील मतदार संघात उमेदवारांमध्ये अटितटीची…\nकोरोनावरून निलेश राणे यांची मुख्यमंत्र्यांवर टीका\nकोरोनाच्या प्रादुर्भावामुळे कल्याण-डोंबिवलीत ‘हा’ निर्णय\nतबलिगी मरकजच्या कार्यक्रमात गेलेल्यांना मुंबई मनपाचा इशारा\nमला चर्चेला न बोलावणं हा औरंगाबाद, हैदराबादचा अपमान- ओवैसी\nदिल्लीच्या तबलिगी मरकजबद्दल रोज TV वर दाखवायची गरज काय\nकोरोनामुळे मानसिक आजारात वाढ\nलॉकडाऊनच्या घोषणेनंतर कंडोमच्या खरेदीत २५ टक्क्यांनी वाढ\nटॉयलेट पेपरसाठी महिलांमध्ये हाणामारी, Social Media वर व्हिडिओ व्हायरल\nCorona Virus चा कहर, पाळीव प्राणी होत आहेत बेघर\n‘या’ शिवमंदिरात भाविकांसोबत घडतो अद्भूत चमत्कार\nदुहेरी हत्याकांडाने वर्धा हादरलं\nNirbhaya Case : निर्भयाच्या आरोपींना एकाच वेळी फाशी, ‘संर्घषाला अखेर यश’ – आशा देवी\nनराधम बापाचं आपल्या मुलीच्याच 12 वर्षीय मैत्रिणीशी अभद्र कृत्य\nमहिलांच्या डब्यात हस्तमैथुन करणाऱ्याला बेड्या\nसमलिंगी संबंधांत अडथळा, पत्नीने केला पतीचा खात्मा\nकोरोनावरून निलेश राणे यांची मुख्यमंत्र्यां���र टीका\nकोरोनाच्या प्रादुर्भावामुळे कल्याण-डोंबिवलीत ‘हा’ निर्णय\nतबलिगी मरकजच्या कार्यक्रमात गेलेल्यांना मुंबई मनपाचा इशारा\nमला चर्चेला न बोलावणं हा औरंगाबाद, हैदराबादचा अपमान- ओवैसी\nदिल्लीच्या तबलिगी मरकजबद्दल रोज TV वर दाखवायची गरज काय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%91%E0%A4%97%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F_%E0%A5%A7%E0%A5%AF", "date_download": "2020-04-07T17:05:00Z", "digest": "sha1:VCKOAOQNFBLYMZHG7OAU5PDEASKXAXBY", "length": 8591, "nlines": 79, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "ऑगस्ट १९ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n<< ऑगस्ट २०२० >>\nसो मं बु गु शु श र\n३ ४ ५ ६ ७ ८ ९\n१० ११ १२ १३ १४ १५ १६\n१७ १८ १९ २० २१ २२ २३\n२४ २५ २६ २७ २८ २९ ३०\nऑगस्ट १९ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २३१ वा किंवा लीप वर्षात २३२ वा दिवस असतो.\n१ ठळक घटना आणि घडामोडी\nठळक घटना आणि घडामोडीसंपादन करा\n१६६६ - दुसरे ॲंग्लो-डच युद्ध-होम्सची होळी - रियर ॲडमिरल रॉबर्ट होम्सने नेदरलॅंड्सच्या टेर्शेलिंग बेटावर हल्ला चढवून १५० व्यापारी जहाजे जाळली.\n१६९२ - सेलम विच ट्रायल्स - चेटूकविद्येचा वापर करीत असल्याच्या आरोपावरून सेलम, मॅसेच्युसेट्स येथे एक स्त्री एक धर्मगुरू सहित पाच व्यक्तींना मृत्युदंड.\n१८३९ - जाक दग्वेरेने आपल्या फ्रेंच विज्ञान अकादमीला छायाचित्र तयार करून दाखवले.\n१९१९ - अफगाणिस्तानला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.\n१९३४ - जर्मन जनतेने ८९.९% मतांनी फ्युह्रर हे पद निर्माण करण्याचे ठरवले.\n१९४४ - दुसरे महायुद्ध - दोस्त सैन्याच्या साथीने पॅरिसमधील जनता जर्मनीविरुद्ध उलटली.\n१९४५ - हो चि मिन्ह व्हियेतनाममध्ये सत्तेवर.\n१९५३ - सी.आय.ए.ने इराणमध्ये मोहम्मद मोसादेघचे सरकार उलथवून शाह मोहम्मद रझा पहलवीला सत्तेवर बसवले.\n१९५५ - हरिकेन डायेनने अमेरिकेच्या ईशान्य भागात २०० बळी घेतले.\n१९८० - सौदी अरेबियातील रियाध शहराच्या किंग खालिद आंतरराष्ट्रीय विमानतळावर सौदिया फ्लाइट १६३ हे लॉकहीड एल-१०११ ट्रायस्टार प्रकारचे विमानचे आपत्कालीन परिस्थीतीत उतरले. नंतर लागलेल्या आगीत ३०१ ठार.\n१९८१ - अमेरिकेच्या लढाऊ विमानांनी सिद्राच्या अखातात लिब्याची दोन सुखॉई एस.यु. २२ प्रकारची विमाने पाडली.\n१९८७ - युनायटेड किंग्डमच्या हंगरफोर्ड शहरात मायकेल रायनने सोळा व्यक्तींना गोळ्या घालून नंतर स्वतःचा जीव घेतला.\n१९९१ - सोवियेत संघाच्या राष्ट्राध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्हला फोरोस येथे सुट्टीवर असताना नजरकैदेत घातले गेले.\n२००२ - ग्रॉझ्नीजवळ चेच्न्याच्या सैन्याने रशियाचे एम.आय. २६ प्रकारचे हेलिकॉप्टर पाडले. ११८ सैनिक ठार.\n२००३ - इराकमधील संयुक्त राष्ट्रांच्या दूतावासावर आत्मघातकी हल्ला. राजदूत सर्जियो व्हियैरा डि मेलोसह २२ ठार.\n२००३ - जेरुसलेममध्ये हमासने केलेल्या आत्मघातकी हल्ल्यात ७ मुलांसह २३ ठार.\n१८७८ - मनुएल क्वेझोन, फिलिपाईन्सचा राष्ट्राध्यक्ष.\n१८८३ - होजे मेंडेस काबेसादास, पोर्तुगालचा राष्ट्राध्यक्ष आणि पोर्तुगालचा पंतप्रधान.\n१९०३ - गंगाधर देवराव खानोलकर, मराठी लेखक.\n१९२१ - जीन रॉडेनबेरी, स्टार ट्रेक कथानाकाचे निर्माते.\n१९२२ - बबनराव नावडीकर, मराठी गायक.\n१९४६ - बिल क्लिंटन, अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष.\n१९८७ - आयलीना डिक्रुझ, हिंदी चित्रपट अभिनेत्री.\n१४ - ऑगस्टस सीझर, रोमन सम्राट.\n१४९३ - फ्रेडरिक तिसरा, पवित्र रोमन सम्राट.\n१६६२ - ब्लेस पास्कल, फ्रेंच गणितज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ आणि तत्त्वज्ञानी.\n१९४७ - ऍल्सिदे दि गॅस्पेरी, इटलीचा पंतप्रधान.\n१९५४ - ऑगस्टस सीझर, रोमन सम्राट.\n१९७६ - केन वॉड्सवर्थ, न्यू झीलॅंडचा क्रिकेट खेळाडू.\n१९७७ - ग्राउचो मार्क्स, अमेरिकन अभिनेता.\nबीबीसी न्यूजवर ऑगस्ट १९ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)\nऑगस्ट १७ - ऑगस्ट १८ - ऑगस्ट १९ - ऑगस्ट २० - ऑगस्ट २१ - ऑगस्ट महिना\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2020-04-07T16:42:12Z", "digest": "sha1:WJJ4DGZI3HGKRMFODMI2AG7KWALQR42E", "length": 8388, "nlines": 87, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "राष्ट्रवादीकडून शेतकऱ्यांची दिशाभूल", "raw_content": "\nआमदार बाबुराव पाचर्णे यांचा पलटवार : गळतीचे पाप आघाडी सरकारचे\nशिरूर- पुणे जिल्ह्यातील कुठल्याही धरणातील पिण्याचे पाणी सोडून सिंचनासाठी देण्याचे नियोजन नसल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पाण्यासाठीचे आंदोलन व पाणी सोडण्याची मागणी अवास्तव आहे. त्यांच्याकडून शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप शिरुर- हवेलीचे आमदार बाबुराव पाचर्णे यांनी पत्रकार परिषदेत केला.\nआमदार पाचर्णे म्हणाले की, राज्यात दुष्काळ व पाणीटंचाईची समस्या असताना मतदारसंघात पाण्याची परिस्थिती चांगली आहे. जिल्ह्यातील डिंभा, घोड, भामा आसखेड, चासकमान, खडकवासला धरणातून कालवा समितीने ठरविल्याप्रमाणे पाणी दिले आहे. प्रामुख्याने भामाआसखेड धरणावर लाभक्षेत्र आतापर्यंत नाही. त्यामुळे तीन आवर्तने सोडून भीमा नदीत पाणी सोडण्यात आले आहे. शिरूर तालुक्यातील सादलगाव, वडगावरासाई, नागरगाव, रांजणगाव सांडस गावांपर्यंत मुंढवा जॅकवेलचे पाणी सोडल्यामुळे त्या गावांची परिस्थिती चांगली आहे. पालकमंत्री गिरीश बापट यांच्या सहकार्यातून मुळा नदीतून पाणी मांडवगण, गणेगाव व बाभुळसर गावांपर्यंत आणण्यासाठी प्रयत्न केला. परंतु दौंड व शिरुर तालुक्यातील नागरिकांकडून पाणी उपसा झाल्याने गणेगावपर्यंत पाणी पोहचू शकले नाही. त्यामुळे ही तीन गावे वगळता इतर गावांना या पाण्याचा फायदा झाल्याचे सांगून माजी आमदार अशोक पवार हे स्वतः कालवा सल्लागार समितीवर सदस्य असल्याने त्यांना याबाबत सर्व माहिती आहे. मांडवगण फराटा येथील बंधाऱ्यावर आंदोलन करून राष्ट्रवादीचे माजी आमदार अशोक पवार यांनी राजकारण केल्याचा आरोप आमदार पाचर्णे यांनी यावेळी केला.\nचासकमान धरणाची गळती मोठी असल्याने उपलब्ध पाणीसाठा सिंचनासाठी वापरला जात नाही. गळतीचे पाप आघाडी शासनाचे असून त्यासाठी त्यांनी एक रुपयाही खर्च केला नाही. यावर्षीपासून शासनाने पश्चिम महाराष्ट्रातील धरण कालव्यासाठी 3973 कोटी रुपयांची सुधारित मान्यता दिली. त्यामध्ये चासकमान व डिंभा धरणाची कालवा दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहे. यापुढील काळात पूर्ण क्षमतेने या धरणातील पाण्याचा वापर होणार आहे. शिरुर शहरातील पिण्यासाठी पाणीसाठा बंधाऱ्यात साडेचार प्लेट असून पारनेर व शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीचा उपसा थांबविल्यास बंधाऱ्यातील पाणी शिरुर शहराला दोन महिने पुरेल इतका पाणीसाठा शिरूर येथील बंधाऱ्यात उपलब्ध असल्याची माहिती पाचर्णे यांनी दिली.\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील चार ठिकाणे “सील”\nबारामतीत आणखी दोघांना कोरोनाची लागण\nशेलपिंपळगाव येथे दीडशे जणांचे रक्तदान\nघरीच दाढी, केस कापण्याची वेळ\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील चार ठिकाणे…\nबारामतीत आणखी दोघांना कोरोनाची लागण\nशेलपिंपळगाव येथे दीडशे जणांचे रक्तदान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/sampadakiya/santosh-shintre-article-environment-263522", "date_download": "2020-04-07T17:25:39Z", "digest": "sha1:XNS65RBUYXSSKYAAGDQY424CNMLA3NRH", "length": 24524, "nlines": 267, "source_domain": "www.esakal.com", "title": "घोषणांचा झगमगाट, पर्यावरणाचा रखरखाट | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर मंगळवार, एप्रिल 7, 2020\nघोषणांचा झगमगाट, पर्यावरणाचा रखरखाट\nगुरुवार, 20 फेब्रुवारी 2020\nकेंद्रीय अर्थसंकल्पात निसर्ग- पर्यावरणविषयक तरतुदींमधील अल्प वाढ लक्षात घेता, या क्षेत्राबाबत सरकारी उदासीनताच अधोरेखित होते. हवामानबदल हा सध्याचा कळीचा मुद्दा असतानाही त्यासाठीच्या तरतुदीत अजिबात वाढ केलेली नाही. अशा वेळी पर्यावरण प्रश्नांवर नागरिकांचा दबावच हे चित्र बदलू शकेल.\nकेंद्रीय अर्थसंकल्पात निसर्ग- पर्यावरणविषयक तरतुदींमधील अल्प वाढ लक्षात घेता, या क्षेत्राबाबत सरकारी उदासीनताच अधोरेखित होते. हवामानबदल हा सध्याचा कळीचा मुद्दा असतानाही त्यासाठीच्या तरतुदीत अजिबात वाढ केलेली नाही. अशा वेळी पर्यावरण प्रश्नांवर नागरिकांचा दबावच हे चित्र बदलू शकेल.\nताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nकेंद्रीय अर्थसंकल्पावरील प्रतिक्रियांच्या मिरवणुकीतील कर, उद्योग, शेती आदी मानाचे, विद्युतरोषणाईचे ‘गणपती’ पुढे गेले. आता त्यातील पर्यावरणविषयक तरतुदींचा ‘बाल तरुण मंडळा’चा छोटा, साधा; पण भवितव्यातील ‘उत्सवाची’ एकमेव आशा असलेला ‘गणपती’ आता नजरेसमोर येण्यास हरकत नसावी. गेल्या वर्षी निसर्ग-पर्यावरणविषयक तरतूद होती; ती एकूण अर्थव्यवस्थेच्या ०.०००००१६ टक्के इतकी घसघशीत म्हणजे २९५४.७२ कोटी रुपये. या वर्षी ती ३१०० कोटी झाली. या विषयाबाबत सुटे न बोलता अन्य खात्यांच्या तरतुदी समोर ठेवून विश्लेषण करता येते. कारण, त्या निसर्ग-पर्यावरणाशी काही प्रकारे संबंधित असतात. लोकांच्या जिव्हाळ्याचे उदाहरण म्हणजे जलविषयक तरतुदींचे. ‘नीती आयोगा’च्या अहवालानुसार, २०२० संपेपर्यंत मोठ्या शहरांतील दहा कोटी लोकांना भूजलाचा तुटवडा जाणवेल आणि २०३०पर्यंत ४०टक्के लोकसंख्येला पेयजल उपलब्ध होणार नाही. अर्थसंकल्प त्याकडे कसे पाहतो म्हणजे २९५४.७२ कोटी रुपये. या वर्षी ती ३१०० कोटी झाली. या विषयाबाबत सुटे न बोलता अन्य खात्यांच्या तरतुदी समोर ठेवून विश्लेषण करता येते. कारण, त्या निसर्ग-पर्यावरणाशी काही प्रकारे संबंधित असतात. ��ोकांच्या जिव्हाळ्याचे उदाहरण म्हणजे जलविषयक तरतुदींचे. ‘नीती आयोगा’च्या अहवालानुसार, २०२० संपेपर्यंत मोठ्या शहरांतील दहा कोटी लोकांना भूजलाचा तुटवडा जाणवेल आणि २०३०पर्यंत ४०टक्के लोकसंख्येला पेयजल उपलब्ध होणार नाही. अर्थसंकल्प त्याकडे कसे पाहतो जलशक्ती मंत्रालयाचे जलस्रोत, नदीविकास, पेयजल- स्वच्छता आणि गंगा पुनरुज्जीवन, हे चार विभाग. पैकी पेयजल आणि स्वच्छता विभागाची तरतूद स्वाभाविकच जास्त म्हणजे (३० हजार ४७८ कोटी) मागील वर्षाहून आठ टक्के जास्त आहे. जलस्रोत विभागाच्या एकूण ८९६० कोटींपैकी ५१२४ कोटी ‘प्रधानमंत्री किसान सेवा योजने’ला गेले आहेत.‘हर खेत को पानी’ (१०५० कोटी), पूर व्यवस्थापन व सीमावर्ती भाग (७५० कोटी), अटल भूजल योजना ( २०० कोटी), मराठवाडा-विदर्भ यांना ४०० कोटी व ‘किसान सेवा योजने’खाली ‘नाबार्ड’कडून घेतलेली कर्जे फेडणे, यासाठी २६७५ कोटी दिलेत. भूजल उपशाचा अतिरेक होऊनही असा उपसा करणाऱ्या नव्या यंत्रणा निर्माण करण्यासाठी तरतूद आहे. आसाम, त्रिपुरा, अरुणाचल व गुजरातेत भूजल ७० टक्क्यांहून कमी क्षमतेने वापरले गेले, असे सरकारचे म्हणणे आहे. त्यासाठी ही तरतूद. गुजरातेत असे झाले आहे, यावर कोण विश्वास ठेवेल\nकशी वाढावी सेंद्रिय शेती\nगंगेची खरी परिस्थिती म्हणजे नवे शुद्धीकरण/सांडपाणी नियंत्रक यंत्रणा वगैरे लांबच; गंगा सरसकट प्रदूषित करणाऱ्या उद्योगांची अजून निव्वळ यादीही पूर्ण नाही नदी संवर्धन कार्यक्रमाची तरतूद गेल्या वर्षी १२०० कोटी होती, ती ८४० कोटींवर आली आहे; आणि हा पैसा मुख्यत्वे गंगा खोऱ्यासाठी वापरला जाणार. बाकी नद्यांच्या नशिबी मोठे शून्य\nपारंपरिक, सेंद्रिय शेती कशी वाढेल, याविषयी पंतप्रधान, नीती आयोग यांचे मौलिक विचार सतत कानी पडताहेत. अर्थसंकल्पात मात्र त्याचे प्रतिबिंब नाही. सेंद्रिय शेतीसाठी सर्व योजनांना मिळून अवघी ६८७.५ कोटीच. रासायनिक खते वापरणाऱ्या शेतकऱ्यांना सबसिडीपोटी प्रतिवर्ष ७० हजार ते ८० हजार कोटी रु. दिले जातात. असे विषम अग्रक्रम असतील, तर सेंद्रिय शेती कशी वाढेल खते न वापरणाऱ्या शेतकऱ्याला उत्तेजन किती कमी आहे आणि देशात ५२ टक्के शेती ही कोरडवाहू आहे. ते लोक खते कमीच वापरतात. त्यांचा काहीच विचार झाला नाही काय खते न वापरणाऱ्या शेतकऱ्याला उत्तेजन किती कमी आहे आणि देशात ५२ टक्के ���ेती ही कोरडवाहू आहे. ते लोक खते कमीच वापरतात. त्यांचा काहीच विचार झाला नाही काय या विषयावरील ‘टास्क फोर्स’ची शिफारस १२ हजार कोटीची होती, तिच्याकडे दुर्लक्ष झाले आहे\nसेंद्रिय शेती करणारे सर्वाधिक लोक भारतात; (२९ टक्के) तरी ही स्थिती. ऊर्जा क्षेत्रातही धरसोड दिसते. एका बाजूला जुने औष्णिक, कोळसाधारित प्रकल्प बंद करण्याची मंत्र्यांची घोषणा स्वागतार्ह असली, तरी त्यांनी नव्या कोळसा व लिग्नाइट क्षेत्रांच्या शोधासाठी तब्बल ७०० कोटीच दिलेत. सौरऊर्जेबद्दलही अनेक चांगल्या घोषणा झाल्या, तरी मूळ क्षेत्रीय तरतूद २४८० कोटींवरून २१५० कोटींवर आली, हे खटकते. सौरघट (बॅटरी) व असे घट बसवलेले अर्ध-पूर्णावस्थेत असलेल्या जुळण्या (मोड्यूल) यांवरील सीमा शुल्क २० टक्के होते, ते आता शून्य टक्के केले, याचे मात्र स्वागत. सौरपंप वापराच्या वाढीसाठी योजनाही चांगल्या आखलेल्या दिसतात. सुमारे ३५ लाख शेतकऱ्यांना त्याचा लाभ अपेक्षित आहे-तो होवो रेल्वेट्रॅक आणि पडीक जमिनींवर सौरयंत्रणा उभ्या करून वीज उत्पादनही त्यांनी सूचित केले. आता पडीक म्हणजे गवताळ प्रदेश सृष्टीव्यवस्था असा अर्थ न लागो इतकेच मागणे.\nवने, वन्यजीवन, अधिवास इत्यादी...\nजंगले बेबंदरीतीने तोडून त्याच्या समर्थनार्थ आणलेली ‘राष्ट्रीय हरित भारत मोहीम’ ही मुळातच एक हरित धूळफेक. त्याची तरतूद (२४० कोटींवरून) ३११ कोटी केली आहे. तितक्याच करुण विनोदी राष्ट्रीय वनीकरण कार्यक्रमाचीही तरतूद १७९ कोटींवरून २४६ कोटी झाली आहे. म्हणजे, अस्तित्वात असलेली जंगले अधिक जोमाने कापता येतील ‘प्रोजेक्ट टायगर’ची तरतूद ३५० कोटींवरून ३०० कोटींवर आणली आहे. हे ५० कोटी रुपये छोट्या वन्यजीवांसाठी (हुदाळी, खवलेमांजर, मार्जारकुळातील नाश पावत चाललेले छोटे सभासद) वेगळे प्राधिकरण उभारण्यात खर्ची पडते, तर जास्त बरे होते. पण, तसे गरज असूनही झाले नाही. ‘प्रोजेक्ट एलिफंट’ची तरतूद पाच कोटींनी वाढून ३५ कोटी इतकी वर गेली. ‘राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणा’ची तरतूद थोडीशीच वाढून १० कोटींची १०.५ कोटी रुपये झाली. खरेतर सध्या वाघांपुढे संकटे ढासळते अधिवास आणि संशयास्पद आकडेवारी देणारी नोकरशाही, ही आहेत. वन्यजीवन अधिवास वाढावेत, यासाठी केवळ १४८ कोटी इतकेच दिले आहेत. कसे वाढणार ते ‘प्रोजेक्ट टायगर’ची तरतूद ३५० कोटीं��रून ३०० कोटींवर आणली आहे. हे ५० कोटी रुपये छोट्या वन्यजीवांसाठी (हुदाळी, खवलेमांजर, मार्जारकुळातील नाश पावत चाललेले छोटे सभासद) वेगळे प्राधिकरण उभारण्यात खर्ची पडते, तर जास्त बरे होते. पण, तसे गरज असूनही झाले नाही. ‘प्रोजेक्ट एलिफंट’ची तरतूद पाच कोटींनी वाढून ३५ कोटी इतकी वर गेली. ‘राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणा’ची तरतूद थोडीशीच वाढून १० कोटींची १०.५ कोटी रुपये झाली. खरेतर सध्या वाघांपुढे संकटे ढासळते अधिवास आणि संशयास्पद आकडेवारी देणारी नोकरशाही, ही आहेत. वन्यजीवन अधिवास वाढावेत, यासाठी केवळ १४८ कोटी इतकेच दिले आहेत. कसे वाढणार ते तमाम देशाची अन्नसुरक्षा, अनेक औषधी वनस्पतींचा स्रोत, जीवनात स्वस्ताई टिकवणारे आणि अनेक पर्यावरणीय सेवा आणि भांडवल अक्षरशः मोफत पुरविणारे जैववैविध्य जपणाऱ्या राष्ट्रीय जैववैविध्य मंडळासाठी तुटपुंजी तरतूद आहे. गेल्या वेळी २० कोटी, तर आता फक्त २३ कोटी. जंगले आणि समुद्र हे कार्बन शोषणारे सर्वांत मोठे स्रोत. पैकी जंगलांबाबत आपण पाहिलेच. समुद्र आणि किनारे यांची परिस्थिती वेगळी नाही. ते राखणाऱ्या राष्ट्रीय किनारपट्टी मंडळाला मागील वर्षी ९५ कोटी रुपये दिले होते. आता ते १०३ कोटी आहेत, इतकेच. आणि धोरणे सर्वसामान्य माणसांच्या विरोधीच आहेत. सर्वांत आशादायी घोषणा (आणि अपयशाची कबुलीही) म्हणजे हवाप्रदूषणासाठी तरतूद ४६० कोटींवरून थेट ४४०० कोटी इतकी वाढवली आहे. ही रक्कम राज्ये कशी वापरतील, हे पर्यावरण मंत्रालयाने ठरवायचे आहे तमाम देशाची अन्नसुरक्षा, अनेक औषधी वनस्पतींचा स्रोत, जीवनात स्वस्ताई टिकवणारे आणि अनेक पर्यावरणीय सेवा आणि भांडवल अक्षरशः मोफत पुरविणारे जैववैविध्य जपणाऱ्या राष्ट्रीय जैववैविध्य मंडळासाठी तुटपुंजी तरतूद आहे. गेल्या वेळी २० कोटी, तर आता फक्त २३ कोटी. जंगले आणि समुद्र हे कार्बन शोषणारे सर्वांत मोठे स्रोत. पैकी जंगलांबाबत आपण पाहिलेच. समुद्र आणि किनारे यांची परिस्थिती वेगळी नाही. ते राखणाऱ्या राष्ट्रीय किनारपट्टी मंडळाला मागील वर्षी ९५ कोटी रुपये दिले होते. आता ते १०३ कोटी आहेत, इतकेच. आणि धोरणे सर्वसामान्य माणसांच्या विरोधीच आहेत. सर्वांत आशादायी घोषणा (आणि अपयशाची कबुलीही) म्हणजे हवाप्रदूषणासाठी तरतूद ४६० कोटींवरून थेट ४४०० कोटी इतकी वाढवली आहे. ही रक्कम राज्ये कशी वापरतील, हे पर्यावरण मंत्रालयाने ठरवायचे आहे हवामानबदल सर्वांत महत्त्वाचा विषय. पण, गेल्या वर्षीचे ४० कोटीच काय ते कायम, वाढ नाही हवामानबदल सर्वांत महत्त्वाचा विषय. पण, गेल्या वर्षीचे ४० कोटीच काय ते कायम, वाढ नाही पर्यावरण प्रश्नांवर नागरिकांचा दबावच ही परिस्थिती बदलेल.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकोरोनाचा असाही परिणाम...\"कचऱ्या'चीही \"आवक' घटली\nधुळे : कोरोनाच्या संकटाने जगभरात मानवाची हालचालच \"बंदिस्त' केल्याने त्याचा प्रत्येक गोष्टीवर परिणाम दिसून येत आहे. शहरातून दररोज निघणाऱ्या...\nलॉकडाउनमध्ये सुरू आहे पक्ष्यांचा मुक्त संचार\nकरकंब (सोलापूर) : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने जगभरात हाहाकार उडालेला असताना पर्यावरणाचा महत्त्वाचा घटक असणाऱ्या पक्ष्यांना मात्र कधी नव्हे एवढे...\nCoronavirus : लॉकडाऊनचा असाही होतोय फायदा\nवाराणसी : कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. या व्हायरसचा फैलाव रोखता यावा, यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. भारतात या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन...\n\"संकटाचा चेंडू टोलवू या' (सुनंदन लेले)\n\"आपल्याला आपल्या देशाला संकटातून बाहेर काढायचं आहे. सरकार करत असलेल्या उपाययोजनांना सर्वार्थानं साथ देऊयात. नवा चेंडू जास्त हलतो, तसा हा आजार त्रास...\n 20 एप्रिलपासून रेल्वेची रो-रो सेवा\nसोलापूर : बंगळरू येथे अत्यावश्यक वस्तूंची वाहतूक वेगाने व सुलभ होण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील बाळे आणि बंगळरू येथील नेलमंगला दरम्यान रोल- ऑन- रोल (...\nCoronavirus : इथं सुरु आहे क्वारंटाईन पण...\nलिमा : कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात थैमान घातले आहे. या व्हायरचा प्रादुर्भाव रोखता यावा, यासाठी अमेरिका, चीन, इटली, भारतासह सगळ्याच देशांकडून...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/i070621230024/view", "date_download": "2020-04-07T17:33:51Z", "digest": "sha1:7PPFFVEJVDIBZVBFHITUWPXQUDPJB5AJ", "length": 6275, "nlines": 76, "source_domain": "www.transliteral.org", "title": "संत कान्होबा महाराजांचे अभंग", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत कान्होबा महाराजांचे अभंग|\nसंत कान्होबा महाराजांचे अभंग\nसंत कान्होबा महाराजांचे अभंग\nसंत कान्होबा महाराजांचे अभंग\nकान्होबा महाराज हे संत तुकाराम महाराजांचे गुरु होत. जगद्गुरू श्री तुकोबारायांचेनंतर कान्होबा महाराजांचा जन्म झाला. आत्मसत्तेचा खेळ माहीत असल्यामुळे त्यांनी लौकिक खेळाचे रूपांतर आध्यात्मिक खेळामध्ये केले. कान्होबा महाराज कुणी मेले तर त्याचे दु:ख मानत नाहीत आणि जिवंत झाल्याचा आनंद मानत नाहीत ; म्हणूनच ते एका अभंगामध्ये म्हणतात , ' मरण माझे मरोनि गेले मज केलें अमर\nसंत कान्होबा महाराजांचे अभंग - प्रस्तावना\nकान्होबा महाराज हे संत तुकाराम महाराजांचे गुरु होत. जगद्गुरू श्री तुकोबारायांचेनंतर कान्होबा महाराजांचा जन्म झाला. आत्मसत्तेचा खेळ माहीत असल्यामुळे त्यांनी लौकिक खेळाचे रूपांतर आध्यात्मिक खेळामध्ये केले. कान्होबा महाराज कुणी मेले...\nसंत कान्होबा महाराजांचे अभंग - १\nसंत कान्होबा महाराजांचे अभंग - २\n१. अत्यंत उतावीळपणानें, घाईघाईनें, उत्कटतेनें (एखादी गोष्ट करणें). २. अतिशय आग्रहानें, कळकळीनें (विनवणें, प्रार्थना करणें, धावणे वगैरे.)\nजपाची संख्या १०८ का \nश्रीसिद्धचरित्र - अध्याय चाळिसावा\nश्रीसिद्धचरित्र - अध्याय एकोणचाळिसावा\nश्रीसिद्धचरित्र - अध्याय अडतिसावा\nश्रीसिद्धचरित्र - अध्याय सदतिसावा\nश्रीसिद्धचरित्र - अध्याय छत्तिसावा\nश्रीसिद्धचरित्रातील आणखी कांहीं ठळक पैलू\nश्रीसिद्धचरित्रांतील कवित्व आणि रसिकत्व\nश्रीविश्वनाथ, गणेशनाथ आणि स्वरुपनाथ \nश्रीज्ञानोबा माउलींचा ` वंशविस्तार '\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "http://www.tusharkute.info/2010/07/", "date_download": "2020-04-07T17:32:35Z", "digest": "sha1:5JX3QRPQVU5NR4VSHKJPN5GR3E6UMKD3", "length": 8130, "nlines": 245, "source_domain": "www.tusharkute.info", "title": "अभिव्यक्ति: July 2010", "raw_content": "\n’तुषार कुटे’ च्या लेखांचा संग्रह...\nपदविका अभियांत्रिकी: आव्हान गुणवत्ता टिकवण्याचे\nमूळ लेख: दिनांक: १४ जुलै २०१०\nघोकंपट्टी करू नका. [दि. ९ जुलै २०१०]\nLabels: gavakari, study, tushar kute, अभ्यास, घोकंपट्टी, तरूण, तुषार कुटे, दैनिक गांवकरी, पाठांतर\nयेथल्या दरीदरीत हिंडते मराठी...\nरेवदंडा बीच - पुण्याहून अलिबागला निघायच्या आधी आजूबाजूला कोणकोणते समुद्रकिनारे आहेत, याची गुगल मॅप वर माहिती काढून घेतली होती. त्यात रेवदंडा बीच पहिल्या क्रमांकावर होता....\nचिमणचारा - चि.वि. जोशींच्या बालवाड्मयातील आणखी एक कलाकृती म्हणजे 'चिमणचारा' होय. त्यातील मुख्य पात्र म्हणजे चिमणराव. या चिमणरावांना चि. वि. जोशीनी यांनी अजरामर केलंय....\nश्री कृष्ण का विश्वस्त कौन - मराठी भाषा में रहस्य उपन्यासों को बड़ी लंबी परंपरा है. साहित्य के इतिहास में मराठी उपन्यासकारों ने कई बेहतरीन रचनाएं प्रस्तुत की है. इन्हीं उपन्यास श्रृंखल...\nनिसर्ग प्रेरित संगणन (1)\nपदविका अभियांत्रिकी: आव्हान गुणवत्ता टिकवण्याचे\nघोकंपट्टी करू नका. [दि. ९ जुलै २०१०]\nचिमणचारा - चि.वि. जोशींच्या बालवाड्मयातील आणखी एक कलाकृती म्हणजे 'चिमणचारा' होय. त्यातील मुख्य पात्र म्हणजे चिमणराव. या चिमणरावांना चि. वि. जोशीनी यांनी अजरामर केलंय....\nगुगलचा मराठी भाषेवर आणखी एक आघात. - गुगलने मराठी भाषे व्यतिरिक्त भारतातील सर्व भाषेत Translator हि सेवा पुरवायला सुरुवात केली. आणि मराठी भाषेवर अन्याय केला. पण आता गुगल पुढचं पाउल देखील टाकत ...\nदि. ३१ डिसेंबर २००९ (२०१० कडे जाताना...) -\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80_%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%9F_%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%9A%E0%A5%80", "date_download": "2020-04-07T18:01:31Z", "digest": "sha1:S7XZ3APU7SAZXQX7O4GE4D3XNTHBIHOL", "length": 11819, "nlines": 223, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:मराठी चित्रपट नामसूची - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण १९ उपवर्गांपैकी या वर्गात खालील १९ उपवर्ग आहेत.\n► इ.स. १९२५ मधील मराठी भाषेमधील चित्रपट (१ प)\n► इ.स. १९८३ मधील मराठी भाषेमधील चित्रपट (२ प)\n► इ.स. १९९७ मधील मराठी भाषेमधील चित्रपट (रिकामे)\n► इ.स. १९९९ मधील मराठी भाषेमधील चित्रपट (२ प)\n► इ.स. २००० मधील मराठी भाषेमधील चित्रपट (१ प)\n► इ.स. २००६ मधील मराठी भाषेमधील चित्रपट (९ प)\n► इ.स. २००७ मधील मराठी भाषेमधील चित्रपट (३ प)\n► इ.स. २००८ मधील मराठी भाषेमधील चित्रपट (७ प)\n► इ.स. २००९ मधील मराठी भाषेमधील चित्रपट (९ प)\n► इ.स. २०१० मधील मराठी भाषेमधील चित्रपट (१५ प)\n► इ.स. २०११ मधील मराठी भाषेमधील चित्रपट (८ प)\n► इ.स. २०१२ मधील मराठी भाषेमधील चित्रपट (८ प)\n► इ.स. २०१३ मधील मराठी भाषेमधील चित्रपट (१० प)\n► इ.स. २०१४ मधील मराठी भाषेमधील चित्रपट (२६ प)\n► ��.स. २०१५ मधील मराठी भाषेमधील चित्रपट (१७ प)\n► इ.स. २०१६ मधील मराठी भाषेमधील चित्रपट (७ प)\n► इ.स. २०१७ मधील मराठी भाषेमधील चित्रपट (७ प)\n► इ.स. २०१८ मधील मराठी भाषेमधील चित्रपट (३ प)\n► इ.स. २०१९ मधील मराठी भाषेमधील चित्रपट (८ प)\n\"मराठी चित्रपट नामसूची\" वर्गातील लेख\nएकूण ११० पैकी खालील ११० पाने या वर्गात आहेत.\nअशी ही बनवाबनवी (चित्रपट)\nआई नं. वन (चित्रपट)\nआम्ही जातो आमुच्या गावा (चित्रपट)\nआम्ही दोघे राजा राणी (चित्रपट)\nआयना का बायना (चित्रपट)\nइ.स. १९९९ मधील मराठी चित्रपटांची यादी\nइ.स. २०२० मधील मराठी चित्रपटांची यादी\nकमाल माझ्या बायकोची (चित्रपट)\nकाल रात्री १२ वाजता (चित्रपट)\nकुठं कुठं शोधू मी तिला (चित्रपट)\nखट्याळ सासू नाठाळ सून\nजागा भाड्याने देणे आहे (चित्रपट)\nझिंग चिक झिंग (मराठी चित्रपट)\nतू तिथं मी (चित्रपट)\nदयानिधी संत भगवानबाबा (चित्रपट)\nदोस्त असावा तर असा (चित्रपट)\nनवरा माझा नवसाचा (चित्रपट)\nनवरी मिळे नवऱ्याला (चित्रपट)\nनिशाणी डावा अंगठा (चित्रपट)\nनॉट ओन्ली मिसेस राऊत (चित्रपट)\nपटली रे पटली (चित्रपट)\nपसंत आहे मुलगी (चित्रपट)\nबाळा गाऊ कशी अंगाई (चित्रपट)\nमी अमृता बोलतेय.. (चित्रपट)\nमुन्नाभाई एस.एस.सी. (मराठी चित्रपट)\nरमा माधव (२०१४ चित्रपट)\nराजयोगी भगवानबाबा (मराठी चित्रपट)\nहळद रुसली कुंकू हसलं (चित्रपट)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २००८ रोजी ११:३४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://punerispeaks.com/marathabattalion/", "date_download": "2020-04-07T16:55:42Z", "digest": "sha1:2GUAJOBUDFCP5TWMBX3TJ3A3VMEB2KXN", "length": 3178, "nlines": 69, "source_domain": "punerispeaks.com", "title": "मराठा बटालियन गणेश उत्सवाची तयारी करत असलेला व्हिडीओ वायरल .. - Puneri Speaks", "raw_content": "\nमराठा बटालियन गणेश उत्सवाची तयारी करत असलेला व्हिडीओ वायरल ..\nमराठा बटालियन गणेश उत्सवाची तयारी करत असलेला व्हिडीओ नुकताच वायरल झाला आहे. निगेटिव्ह तापमानामध्ये हे जवान सीमेवर मातृभूमीची रक्षा करत असतात, ‘ना सण ना उत्सव’ त्यातूनही थोडासा वेळ काढून महाराष्ट्राची गणेशोत्सवाची परं��रा असलेल्या ढोल ताशा वर पूर्वतयारी करत असतानाचा हा व्हिडीओ…:-\nव्हिडीओ आवडला तर नक्की शेअर करा…\nPrevious articleपुणे ट्राफिक पोलिसांचा नवीन उपक्रम, कोणी वाहतुक नियम मोडल्यास फोटो काढून Whatsapp करा.\nजितेंद्र आव्हाड यांच्याकडून बदनामी करणाऱ्या व्यक्तीला मारहाण, आव्हाड यांचे स्पष्टीकरण\nपुणे शहरात संचारबंदी चे नवीन आदेश, शहरातील या भागात संचारास मनाई\nWHO च्या लॉकडाउन वाढणार या व्हायरल मॅसेज मागील सत्यता\nमराठी कविता: मराठी पोरांनी मार्क झुकेरबर्ग ला सुद्धा धुतले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/wishing-the-resignation-of-west-bengal-chief-minister-mamta-banerjee/", "date_download": "2020-04-07T18:06:10Z", "digest": "sha1:XMEWOTCSTJKXW472LCP6HWOMUOHPP3NL", "length": 5552, "nlines": 88, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पश्चिम बंगालच्या मुखमंत्री पदाचा राजीनामा देण्याची इच्छा; ममता बॅनर्जी", "raw_content": "\nपश्चिम बंगालच्या मुखमंत्री पदाचा राजीनामा देण्याची इच्छा; ममता बॅनर्जी\nकोलकाता- २०१९ लोकसभा निवडणुकीच्या अपयशाचा फटका सर्वच राजकीय नेत्यांना बसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आता सर्वच पक्ष्यांमध्ये राजीनामा सत्र सुरु झाले आहे. दरम्यान, बंगालमध्ये मोदी सरकारला रोखण्यात अपयश आल्यामुळे आणि अपेक्षेइतकं यश देखील मिळवता आलं नाही. त्यामुळे “मला राज्याच्या मुख्यमंत्रिपदी राहायचं नसून, मला जनतेत जाऊन काम करायचं आहे”. असं सांगत ममता बॅनर्जी यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचा प्रस्ताव मांडला आहे.\nयावेळीच्या लोकसभा निवडणुकीत एकूण 42 जागांपैकी 18 जागांवर भाजपने सत्ता बळकावली असून, तर ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसला 22 जागांवरच समाधान मानावं लागलं. या निवडणुकीत तृणमूलला 2014 पेक्षा 12 जागा कमी मिळाल्या आहे. तर, गेल्या निवडणुकीत भाजपने फक्त 2 जागा मिळवल्या होत्या.\nकराडमधील ७६ मॉर्निंग करणाऱ्यांना प्रत्येकी एक हजारांचा दंड\nभारतात कोरोनाचे 508 नवे रुग्ण; एकूण संख्या 4789 वर पोहचली\nधानोरी तीन दिवस बंद राहणार; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वयंस्फूर्तीने घेतला निर्णय\nलोहगावमध्ये जनता कर्फ्युला शंभर टक्के प्रतिसाद\nकराडमधील ७६ मॉर्निंग करणाऱ्यांना प्रत्येकी एक हजारांचा दंड\nभारतात कोरोनाचे 508 नवे रुग्ण; एकूण संख्या 4789 वर पोहचली\nधानोरी तीन दिवस बंद राहणार; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.pandharpurlive.com/2020/03/Janta-Curfew-Pandharpur-Photo-Click-by-Sunil-Umbre.html", "date_download": "2020-04-07T16:37:28Z", "digest": "sha1:JD66J463T6HCC2QKQP7OZJJXOKCZ6RSW", "length": 11436, "nlines": 87, "source_domain": "www.pandharpurlive.com", "title": "पंढरपूर मध्ये नीरव शांतता... छायाचित्रातून बघा जनता कर्फ्युला मिळालेला पंढरपूरकरांचा प्रतिसाद - Pandharpur Live", "raw_content": "\nपंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल\nपंढरपूर मध्ये नीरव शांतता... छायाचित्रातून बघा जनता कर्फ्युला मिळालेला पंढरपूरकरांचा प्रतिसाद\nPandharpur Live- कोरोना व्हायरसच्या संकटाला परतवण्यासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार देशात 'जनता कर्प्यु' पाळला जातोय. भुवैकुंठ पंढरी नगरीतही यास 100% प्रतिसाद मिळाला. पंढरपुरकरांच्या प्रतिसादामुळे पंढरी नगरीत सर्वत्र नीरव शांतता आढळली.\nपंढरीतील 'जनता कर्प्यु' दरम्यानची ही सर्व छायाचित्र टिपली आहेत पत्रकार सुनील उंबरे यांनी.\nश्री. भगवान गणपतराव वानखेडे (मुख्य संपादक)(सोशल मिडीया महामित्र, महाराष्ट्र शासन)(सोलापूर जिल्हाध्यक्ष- पत्रकार संरक्षण समिती) मोबाईल- 8149624977 Whatsup- 8308838111 .\nसंतापजनक... पोटच्या मुलींवरच प्राचार्य असलेल्या बापाने केला बलात्कार\nपंढरपूर लाईव्ह ऑनलाईन- बापलेकींच्या नात्याला काळीमा फासणारी संतापजनक घटना बीड जिल्ह्यात घडल्याचे समोर आले आहे. प्राचार्य असलेल्या बापा...\nपुणे विभागात आज सायंकाळपर्यंत ८५ पॉझिटिव्ह रूग्ण... स्थलांतरित मजुरांसाठी प्रशासनातर्फे ९७ तर साखर कारखान्यामार्फत ५४२ कॅम्प सुरू -विभागीय आयुक्त डॉ.दिपक म्हैसकर\nपंढरपूर Live - 1) पुणे विभागामध्ये पुणे शहरामध्ये कोरोना सांसर्गिक रुग्णसंख्येमध्ये आज दि. 02/04/2020 ( दुपारी 2.00 वाजेपर्यत सद्यस्थिती...\nधारदार शस्त्राने वार करत भावानेच केला भावाच्या हत्येचा प्रयत्न... पंढरपूर तालुक्यातील खळबळजनक घटना\nपंढरपूर लाईव्ह- पंढरपूर तालुक्यातील विटे येथे भावानेच भावाच्या पोटावर धाारदार शस्त्राने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजन...\nसंचारबंदीचे उल्लंघन करणार्यांवर पंढरपूर तालुका पोलिसांनी उगारला दंडुका... कासेगावात पकडला 31 हजारांचा गुटखा व तंबाखुजन्य पदार्थ...\nतालुक्यातील अनेकांवर विविध गुन्हे दाखल पंढरपूर लाईव्ह- राज्यात संचारबंदी लागू असतानाही या संचारबंदीचे उल्लंघन करणार्या अनेकांवर पं...\nआता शाळांनाही करा पाच दिवसांचा आठवडा- सुप्रि��ा सुळे\nपंढरपूर लाईव्ह ऑनलाईन- राज्यातील शासकीय कार्यालयासाठी पाच दिवसांचा आठवडा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याप्रमाणे शाळांनाही पाच दि...\nमुलांना जीवे मारण्याची धमकी देत विवाहीत महिलेवर वारंवार बलात्कार... पंढरपूर तालुक्यातील निंदणीय घटना\nपंढरपूर लाईव्ह वृत्त- पंढरपूर तालुक्यातील शिरढोण येथील एका पारधी समाजातील महिलेचा पती जेलमध्ये असताना सदर महिलेस, \"तुझ्या मुलांना ...\nखळबळजनक-पंढरपूर तालुक्यातील चळे येथे वीज महावितरणच्या कर्मचा-याला कोयत्याने मारहाण\nPandharpur Live : पंढरपूर तालुक्यातील चळे येथे आकडे टाकुन होणारी वीज चोरी थांबणा-या वीज महावितरणच्या कर्मचा-याला कोयता, काठी व दगडाने ...\nगुरसाळे बंधा-यावर सेल्फी काढताना २ मुलं नदीपात्रात पडली... वाहुन गेलेल्या दोघांचा शोध सुरू\nपंढरपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील भीमा नदीवरील गुरसाळे बंधारा वरून दोन मुले सेल्फी काढण्याच्या नादात चंद्रभागा नदीमध्ये पडून वाहून ...\nपंढरपूर Live- पंढरपूर मंगळवेढा मतदार संघ निकाल अपडेट्स\nपंढरपूर लाईव्ह- पंढरपूर मंगळवेढा विधानसभा निवडणूक मतमोजणी निकाल- तिसऱ्या फेरीअखेर भारतनाना भालके 3160 मतांनी आघाडीवर ४ थी फेरी सुरु ...\nआता शाळांनाही करा पाच दिवसांचा आठवडा- सुप्रिया सुळे\nपंढरपूर लाईव्ह ऑनलाईन- राज्यातील शासकीय कार्यालयासाठी पाच दिवसांचा आठवडा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याप्रमाणे शाळांनाही पाच दि...\nमुलांना जीवे मारण्याची धमकी देत विवाहीत महिलेवर वारंवार बलात्कार... पंढरपूर तालुक्यातील निंदणीय घटना\nपंढरपूर लाईव्ह वृत्त- पंढरपूर तालुक्यातील शिरढोण येथील एका पारधी समाजातील महिलेचा पती जेलमध्ये असताना सदर महिलेस, \"तुझ्या मुलांना ...\nखळबळजनक-पंढरपूर तालुक्यातील चळे येथे वीज महावितरणच्या कर्मचा-याला कोयत्याने मारहाण\nPandharpur Live : पंढरपूर तालुक्यातील चळे येथे आकडे टाकुन होणारी वीज चोरी थांबणा-या वीज महावितरणच्या कर्मचा-याला कोयता, काठी व दगडाने ...\nगुरसाळे बंधा-यावर सेल्फी काढताना २ मुलं नदीपात्रात पडली... वाहुन गेलेल्या दोघांचा शोध सुरू\nपंढरपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील भीमा नदीवरील गुरसाळे बंधारा वरून दोन मुले सेल्फी काढण्याच्या नादात चंद्रभागा नदीमध्ये पडून वाहून ...\nश्री. भगवान गणपतराव वानखेडे (मुख्य संपादक) (सोशल मिडीया महाम���त्र, महाराष्ट्र शासन) (सोलापूर जिल्हाध्यक्ष- पत्रकार संरक्षण समिती) मोबाईल- 8149624977 Whatsup- 8308838111 श्री.विजयकुमार गायकवाड (उपसंपादक) मोबाईल-7083980165 मुख्य कार्यालय- शिवयोगी मंगल कार्यालय, देशमुख पेट्रोल पंपामागे, लिंक रोड, श्रीक्षेत्र पंढरपूर, जि.सोलापूर (महाराष्ट्र) ४१३३०४ ई-मेल- livepandharpur@gmail.com Site maintain support By Umesh Tonpe Call 8007773888\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://thinkmaharashtra.com/user/7596", "date_download": "2020-04-07T17:37:10Z", "digest": "sha1:4KWWHASE5UNWCBRZYLYCX26E3AE7CB4H", "length": 2443, "nlines": 40, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "दयानंद लिपारे | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nदयानंद लिपारे हे कोल्हापूर येथे राहतात. ते लोकसत्ता वृत्तपत्रामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचे वरिष्ठ प्रतिनिधी आहेत. ते पंचवीस वर्षे पत्रकारीतेमध्ये कार्यरत आहेत. त्यांनी एम ए एम जे पर्यंत शिक्षण घेतले आहे. ते बावन्न वर्षाचे आहेत.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "http://www.mahanayakonline.com/category/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%82%E0%A4%AD%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96/", "date_download": "2020-04-07T16:45:42Z", "digest": "sha1:HNE6YG2FSR6MZMO6BAGR7AG2RJYNIGRN", "length": 28081, "nlines": 414, "source_domain": "www.mahanayakonline.com", "title": "स्तंभलेख", "raw_content": "\nडावी आघाडी आणि इतर\nCorona Virus Update : व्हायरस तर व्हायरस पण इथे माणसंही उठताहेत माणसांच्या जीवावर अफवांचा व्हायरस थांबवा …\nसर्व जग कोरोना व्हायरसमुले त्रस्त असताना लोकांना कोरोनामुळे अनेक बरे वाईट अनुभव येत आहेत. देशातही…\nअभिव्यक्ती : वाचावे असे काही : १२४ वा स्मृतीदिन – शहीद सावित्रीबाईंची शौर्यगाथा – प्रा. हरी नरके\n१८९७ साल उजाडलं तेच प्लेगचं थैमान घेऊन. पुणे परिसरात दररोज शेकडो माणसं मरू लागली. सरकारने…\nचर्चेतली बातमी : टोटल इंदोरीकर महाराज : जाणून घ्या वाद नेमका आहे तरी काय युट्युबर्सवर भडकले महाराज , व्हिडीओ शूटिंगला आता बंदी…\nमहाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख आपल्या खुमासदार शैलीमुळे अबाल -वृद्धांमध्ये लोकप्रिय आहेत. त्यांच्या या…\nअभिव्यक्ती : लेखणीची संपत चाललीय धार अन शेतकरी होतोय हद्दपार… \n‘ईडा पिडा जावो आणि बळीचे राज्य येवो’ हि म्हण आपल्या देशातील माता भगिनी गेली शेकडो…\n महाप्रहार : १३० कोटी लोकांना ” हिंदू ” ठरवून देशाला धार्��िक गुलामगिरीकडे घेऊन निघालेले त्रिमूर्ती ….\nगुजरातमध्येही “हिंदुत्वाच्या” जोरावर या महाशयांनी हेच केले आणि भारतासारख्या खंडप्राय देशालाही या प्रवृत्ती “गुजरात ”…\nअभिव्यक्ती : मंत्रालयातील दालन क्रमांक ६०२ आणि पत्रकारांची भंपकगिरी…\nप्रसार माध्यमे कधी कुठल्या गोष्टीची चर्चा करतील सांगता येत नाही. सध्या मंत्रालयातील मंत्रालयातील सहाव्या माळ्यावर…\nप्रा. डॉ. भाग्यश्री गोडबोले : विद्यार्थ्यांचा प्रसादचंद्रमा, भाग्यश्री : परडी आठवणींचे आज प्रकाशन\nमाणिकचंद पहाडे लॉ कॉलेजच्या प्राध्यापिका आणि ज्येष्ठ विधिज्ञ राजेंद्र गोडबोले यांच्या सुविद्य पत्नी दिवंगत डॉ….\nअभिव्यक्ती : महाराष्ट्राचे राजकारण , नमनाला घडाभर तेल…सत्तेसाठी एकत्र आले तीन पक्ष दोघांचे मंत्री ठरेच नात तर तिसऱ्याच्या यादींचेही जमेची ना…\nमहाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर आधी सरकार बनविण्याचा घोळ , औटघटकेचे सरकार , नंतर स्थामन कजलेले…\nएका विवेकनिष्ठ , विज्ञानवादी , सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या अभिनेत्याची हुरहूर लावणारी एक्सझिट …..\nरंगभूमीवरील अभिजात कलावंत ज्येष्ठ अभिनेते, विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. श्रीराम लागू यांच्या जाण्याने मराठी…\n नेत्रदीपक व्हिडीओ : जाणून घ्या २६ अलीपूर रोड येथील डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाविषयी ….\nया स्मारकाचे एकूण क्षेत्र ७,३७४ चौरस मीटर असून ४,५६१.६२ चौरस मीटर जागेत बांधकाम झालेले असून…\nAurangabad Crime : पाण्याच्या टँकरने बालकाला चिरडले, सिल्लेखान्यात सकाळी घडली घटना\n#CoronaVirusUpdate : जालना शहरातील ६५ वर्षीय महिला कोरोनाबाधित\n#CoronaVirusUpdate : दिलासादायक : १७ हजारांपैकी १५ हजार नमुने निगेटिव्ह , राज्यातील रुग्णांची संख्या ८६८ : राजेश टोपे\n#CoronaVirusUpdate : दिवसभरात आढळले ६९३ नवे रुग्ण , तर ३० जणांचा मृत्यू\n#CoronaVirusEffect : दुनिया : मुलाची झोप होत नव्हती म्हणून त्याने थेट शेजारच्या पाच जणांना ठोकले ….\nBalu Patel on एक्झिट पोल्सचा शेअर मार्केटवर धमाका : सेन्सेक्स १३०० अंकांनी उसळला\nBalu Patel on बुलढाण्यात टँकर आणि व्हॅन भीषण अपघातात दोन चिमूल्यांसह १३ जणांचा मृत्यू, दोन जण जखमी\nBalu Patel on Good News : अखेर मान्सून अंदमानात दाखल, यंदा सरासरीपेक्षा जास्त मान्सून , शेतकऱ्यांना यंदाच्या मौसमात मिळू शकतो दिलासा\nkirti Gade on गोडसे देशभक्त : मतांसाठी प्रयत्न करणाऱ्या नेत्यांना जबाबदारीची जाणीव नाही : अर्जुन कपूर\nMahanayak News Updates on भारतीय हद्दीत कराचीमार्गे आलेले ‘ते’ विमान पाकचे नव्हे जाॅर्जीयाचे…\nडावी आघाडी आणि इतर\nAurangabad Crime : पाण्याच्या टँकरने बालकाला चिरडले, सिल्लेखान्यात सकाळी घडली घटना\n#CoronaVirusUpdate : जालना शहरातील ६५ वर्षीय महिला कोरोनाबाधित\n#CoronaVirusUpdate : दिलासादायक : १७ हजारांपैकी १५ हजार नमुने निगेटिव्ह , राज्यातील रुग्णांची संख्या ८६८ : राजेश टोपे\n#CoronaVirusUpdate : दिवसभरात आढळले ६९३ नवे रुग्ण , तर ३० जणांचा मृत्यू\n#CoronaVirusEffect : दुनिया : मुलाची झोप होत नव्हती म्हणून त्याने थेट शेजारच्या पाच जणांना ठोकले ….\n#CoronaVirusUpdate : धक्कादायक : मुख्यमंत्र्यांच्या “मातोश्री”ला कोरोना सुरक्षा कवच, जसलोक आणि वोखार्ट हॉस्पिटलला लावले सील….\n#CoronaVirusEffect : विरोधी पक्षांच्या नेत्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सचे निमंत्रण नसल्याने खा . ओवैसी यांनी अशी डागली तोफ \n#CoronaVirusUpdate : मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत , खासदारांबरोबरच राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान यांच्याही पगारात कपात करण्याचा निर्णय…\n#CoronaVirusEffect : लॉकडाऊनच्या संदर्भात फिरणारा ” तो ” मॅसेज पूर्णतः फेक …\n#CoronaVirusEffect : घाटी रुग्णलयातील ब्रदरला कोरोना, आरोग्य कर्मचाऱ्यांना पी पी ई कीट, सॅनिटायझर, मास्क, ग्लोज देण्याची मागणी\nPrakash Ambedkar : ” एक बार जो कमिटमेंट कर दि, तो फिर वो अपने आप कि भी नही सूनते \nना ना करते प्यार तुम्हीसे कर बैठे …\nसीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर , उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण पाच टक्क्यांनी वाढले\nLoksabha 2019 : गेल्या पाच वर्षातील मोदींचे ” विश्व भ्रमण “आणि खर्च किती झाला भूतान ते दक्षिण कोरिया\nWorlds Happiest Countries Report : देश रसातळाला जातोय आणि सत्ताधारी “चौकिदार- चौकिदार” खेळताहेत \nAurangabad : औरंगाबादसह “एमआयएम”ला हव्यात दोन जागा : आ. इम्तियाज जलील\nAbout Mahanayak : महानायक ऑनलाईन आणि आपण …\nNews Updates : गल्ली ते दिल्ली : एक नजर : महत्वाच्या बातम्या #Top 21 News\nSharad Pawar : आमची भूमिका संघविरोधीच, प्रकाश आंबेडकरांना पवारांचे आमंत्रण\nलोकसभा २०१९ : प्रकाश आंबेडकरांनी विषय संपवला, स्वतंत्र लढणार\nAurangabad Crime : पाण्याच्या टँकरने बालकाला चिरडले, सिल्लेखान्यात सकाळी घडली घटना\n#CoronaVirusUpdate : जालना शहरातील ६५ वर्षीय महिला कोरोनाबाधित\n#CoronaVirusUpdate : दिलासादायक : १७ हजारांपैकी १५ हजार नमुने निगेटिव्ह , राज्यातील रुग्णांची संख्या ८६८ : राजेश टोपे\n#CoronaVirusUpdate : दिवसभरात आढळले ६९३ नवे रुग्ण , तर ३० जणांचा मृत्यू\n#CoronaVirusEffect : दुनिया : मुलाची झोप होत नव्हती म्हणून त्याने थेट शेजारच्या पाच जणांना ठोकले ….\n#CoronaVirusUpdate : धक्कादायक : मुख्यमंत्र्यांच्या “मातोश्री”ला कोरोना सुरक्षा कवच, जसलोक आणि वोखार्ट हॉस्पिटलला लावले सील….\n#CoronaVirusEffect : विरोधी पक्षांच्या नेत्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सचे निमंत्रण नसल्याने खा . ओवैसी यांनी अशी डागली तोफ \n#CoronaVirusUpdate : मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत , खासदारांबरोबरच राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान यांच्याही पगारात कपात करण्याचा निर्णय…\n#CoronaVirusEffect : लॉकडाऊनच्या संदर्भात फिरणारा ” तो ” मॅसेज पूर्णतः फेक …\n#CoronaVirusEffect : घाटी रुग्णलयातील ब्रदरला कोरोना, आरोग्य कर्मचाऱ्यांना पी पी ई कीट, सॅनिटायझर, मास्क, ग्लोज देण्याची मागणी\nInformation On Demand Subscription अभिव्यक्ती अर्थकारण आपलं सरकार आरोग्य उद्योग-व्यापार काँग्रेस-राष्ट्रवादी किन्नर विश्व कृषी उद्योग कॉलेज कट्टा क्रीडा खानदेश गल्ली ते दिल्ली गीत -संगीत गुन्हेगारी घात -अपघात डावी आघाडी आणि इतर तंत्रज्ञान तरुणाई दुनिया न्यायालय पुणे भाजप -शिवसेना भारत मनोरंजन मराठवाडा महाप्रहार महाराष्ट्र महिला विश्व मुंबई राजकारण रोजगार वंचित बहुजन आघाडी विचित्र विश्व विदर्भ विविधा शासकीय बातम्या शिक्षण संपादकीय साहित्य- कला -संस्कृती सिनेमा -नाटक सोशल मिडिया स्तंभलेख स्पर्धा परीक्षा\nAurangabad Crime : पाण्याच्या टँकरने बालकाला चिरडले, सिल्लेखान्यात सकाळी घडली घटना\n#CoronaVirusUpdate : जालना शहरातील ६५ वर्षीय महिला कोरोनाबाधित\n#CoronaVirusUpdate : दिलासादायक : १७ हजारांपैकी १५ हजार नमुने निगेटिव्ह , राज्यातील रुग्णांची संख्या ८६८ : राजेश टोपे\n#CoronaVirusUpdate : दिवसभरात आढळले ६९३ नवे रुग्ण , तर ३० जणांचा मृत्यू\n#CoronaVirusEffect : दुनिया : मुलाची झोप होत नव्हती म्हणून त्याने थेट शेजारच्या पाच जणांना ठोकले ….\n#CoronaVirusUpdate : धक्कादायक : मुख्यमंत्र्यांच्या “मातोश्री”ला कोरोना सुरक्षा कवच, जसलोक आणि वोखार्ट हॉस्पिटलला लावले सील….\nAurangabad Crime : पाण्याच्या टँकरने बालकाला चिरडले, सिल्लेखान्यात सकाळी घडली घटना April 7, 2020\n#CoronaVirusUpdate : जालना शहरातील ६५ वर्षीय महिला कोरोनाबाधित April 7, 2020\n#CoronaVirusUpdate : दिलासादायक : १७ हजारांपैकी १५ हजार नमुने निगेटिव्ह , राज्यातील रुग्णांची संख्या ८६८ : राजेश टोपे April 6, 2020\n#CoronaVirusUpdate : दिवसभरात आ��ळले ६९३ नवे रुग्ण , तर ३० जणांचा मृत्यू April 6, 2020\n#CoronaVirusEffect : दुनिया : मुलाची झोप होत नव्हती म्हणून त्याने थेट शेजारच्या पाच जणांना ठोकले …. April 6, 2020\nInformation On Demand Subscription अभिव्यक्ती अर्थकारण आपलं सरकार आरोग्य उद्योग-व्यापार काँग्रेस-राष्ट्रवादी किन्नर विश्व कृषी उद्योग कॉलेज कट्टा क्रीडा खानदेश गल्ली ते दिल्ली गीत -संगीत गुन्हेगारी घात -अपघात डावी आघाडी आणि इतर तंत्रज्ञान तरुणाई दुनिया न्यायालय पुणे भाजप -शिवसेना भारत मनोरंजन मराठवाडा महाप्रहार महाराष्ट्र महिला विश्व मुंबई राजकारण रोजगार वंचित बहुजन आघाडी विचित्र विश्व विदर्भ विविधा शासकीय बातम्या शिक्षण संपादकीय साहित्य- कला -संस्कृती सिनेमा -नाटक सोशल मिडिया स्तंभलेख स्पर्धा परीक्षा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%B2", "date_download": "2020-04-07T15:38:17Z", "digest": "sha1:FPMFWURKASYNWCWCYXSMLH4BPP45CQOL", "length": 6928, "nlines": 116, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "नामक्कल - विकिपीडिया", "raw_content": "\nवाहन संकेतांक टीएन्- २८\nनामक्कल (तमिळ: நாமக்கல்) भारताच्या तमिळनाडू राज्यातील एक शहर आहे.\nहे शहर नामक्कल जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.\nचेन्नई • कोइंबतूर • कड्डलोर • धर्मपुरी • दिंडीगुल • इरोड • कांचीपुरम • कन्याकुमारी • करूर • मदुरा • नागपट्टिनम • निलगिरी • नामक्कल • पेरांबलूर • पुदुक्कट्टै • रामनाथपुरम • सेलम • शिवगंगा • त्रिचनापल्ली • तेनी • तिरुनलवेली • तंजावर • तूतुकुडी • तिरुवल्लुर • तिरुवरुर • तिरुवनमलै • वेल्लोर • विलुपुरम • विरुधु नगर\nइतिहास • भूगोल • अर्थव्यवस्था • लोकसभा मतदारसंघ • पर्यटन • तमिळ भाषा • तमिळ लोक • तमिळ साहित्य • तमिळ चित्रपट • तमिळनाडूतील खाद्यपदार्थ • धबधबे\nइरोड • उदगमंडलम • कडलूर • कन्याकुमारी • करुरकांचीपुरम • कुंभकोणम • कोइंबतूर • चेंगलपट्टू • चोळपुरम • तंजावूर • तिरुचिरापल्ली • तिरुनलवेली • तिरुप्परनकुंड्रम • तिरुवनमलै • तिरुवरुर • तिरुवल्लुर • तूतुकुडी • तेनकाशी • तेनी • दिंडुक्कल • धर्मपुरी • नागपट्टिनम • नागरकोविल • नामक्कल • पळणी • पुदुक्कोट्टै • पेराम्बलुर • पोल्लाची • मदुराई • रामनाथपुरम • विरुधु नगर • विलुप्पुरम • वेल्लूर • शिवकाशी • शिवगंगा • श्रीपेरुम्बुदुर • सेलम • होसुर\nसी.एन. अण्णादुराई • एम.जी. रामचंद्रन • एम.करुणानिधी • जे. जयललिता\nकावेरी नदी • वैगै नदी\nलिबरेशन टायगर्स ऑफ तमि़ळ ईलम • शुद्ध तमिळ चळवळ • स्वाभिमान चळवळ\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १८ एप्रिल २०१३ रोजी २२:१८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/farm-mechanization/employment-opportunity-in-agriculture-machinery-custom-hiring-center/", "date_download": "2020-04-07T18:02:48Z", "digest": "sha1:Q27FXNL432E3ESIJBQJMXZ474K5JKIPG", "length": 18711, "nlines": 91, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "भाडेतत्वावर अवजारे सेवा केंद्र स्वंयरोजगाराची सुवर्णसंधी", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nभाडेतत्वावर अवजारे सेवा केंद्र स्वंयरोजगाराची सुवर्णसंधी\nहवामानबदलामुळे आणि पावसाच्या लहरीपणामुळे शेतीतील उत्पन्न व उत्पादकता दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यातच सर्वत्र बेरोजगारी वाढत चाललेली आहे आणि याउलट शेतीमध्ये मजुर टंचाई भेडसावत आहे. याचाच परिणाम म्हणून बरेच शेतकरी कर्जबाजारी होत असल्याचे दिसुन येते आहे. अशा परस्थितीमध्ये शेतीचे यांत्रिकीकरण आवश्यक आहे. शेतीचे यांत्रिकीकरण म्हणजे सुधारित अवजारे / यंत्रे वापरुन शेतीकामे वेळच्या वेळी, अधिक कार्यक्षमतेने व फायदेशीररित्या करणे होय. आज देशामध्ये कृषी अवजारे व यंत्रे यामध्ये लक्षणीय वाढ झाली असताना देखील अल्पभूधारक आणि लहान शेतकऱ्यांमध्ये यांचा अवलंब खूप कमी असल्याचे दिसून येते. पुष्कळशा शेतकऱ्यांजवळ स्वत:चे बैलदेखील नसतात. सुधारीत अवजारे शेतकऱ्यांनी न वापरण्याची अनेक कारणे आहेत. त्यापैकी प्रमुख कारण म्हणजे लहान शेतकरी जास्त किमतीची अवजारे व यंत्रे खरेदी करु शकत नाहीत तसेच बऱ्याच अवजारांचा वापर वर्षातील काही ठराविक दिवसच होऊ शकतो. यावर उपाय म्हणजे भाडेतत्वावर चालणारे सुधारित अवजारे सेवा केंद्र होय.\nया केंद्रामार्फत भाडेतत्वावर सुधारीत अवजारे शेतकऱ्यांना माफक दरात त्यांच्या शेतीकामासाठी उपलब्ध करुन दिली जातात. यांत्रिकीकरणामुळे पेरणीपूर्व मशागत, पेरणी, आंतरमशागत, काढणी यांसारखी कामे कमी खर्चात व कमी वेळेत होऊ शकतात. ही कामे बऱ्याच राज्यांमध्ये भाडेत��्वावर केली जात आहेत.\nपिकाच्या उत्पन्नामध्ये वाढ होण्यासाठी त्या शेतीची योग्य प्रकारे मशागत करणे गरजेचे आहे. सुधारीत अवजारांच्या वापराने पिकाच्या उत्पन्नात 15 ते 20 टक्के वाढ झाल्याचे आढळून आले आहे. यासाठी खेडयांमध्ये सुशिक्षित बेरोजगार तरुणांची सहकारी संस्था स्थापन करुन भाडेतत्वावर सुधारित अवजारे शेतकऱ्यांना उपलब्ध करुन देता येऊ शकतात. तसेच काही शेतकऱ्यांच्या सहकारी संस्था अगर शेतकरी स्वत:च्या मालकीची सेवा केंद्रे सुरु करु शकतात. अशी केंद्रे ट्रॅक्टर, नांंगर, फण, पेरणीयंत्रे, कोळपी, मळणी यंत्रे यांसारखी सुधारीत शेती अवजारे विकत घेऊन भाडेतत्वावर इतर शेतकऱ्यांना शेतीच्या मशागतीसाठी देऊ शकतात. त्यांचप्रमाणे ट्रॅक्टरधारक शेतकरीदेखील सर्व प्रकारची सुधारीत शेती अवजारे विकत घेऊन इतर शेतकऱ्यांना भाडेतत्वावर देऊ शकतात. त्यांमुळे त्यांच्या ट्रॅक्टरचा वापर वाढून ट्रॅक्टर वापरणे फायदेशीर ठरते. विशेषत: खेडयांमध्ये अशा प्रकारची केंद्रे निर्माण झाल्यांस खेडयांमधील तरुणांना गाव पातळीवरच रोजगार उपलब्ध होऊ शकतो. अशा सुधारित सेवा अवजारे केंद्राच्या संकल्पनेतून शेतकऱ्यांना सर्व प्रकारची अवजारे भाडे तत्वावर माफक भाडे देऊन उपलब्ध होऊ शकतील. शेतकरी आपली शेतीकामे वेळच्या वेळी, अधिक कार्यक्षमतेने व फ़ायदेशीररित्या पूर्ण करु शकतील. यामुळे मजुरावरील आणि इतर खर्च लक्षणीयरित्या कमी होऊ शकतो.\nसुरुवातीला अवजारांची निवड जमिनीचा प्रकार, त्या क्षेत्रातील मुख्य पिके आणि विशिष्ठ शेतीकामे यांच्या अनुुषंगाने करावी. अवजारांची निवड ही यंत्रास लागणारी शक्ती त्याची कार्यक्षमता आणि त्याचा ठराविक कार्य करण्यास लागणारा वेळ यांवर केलेली असावी. विविध पिकांसाठी जास्तीत जास्त तास चालणारी बहुविध अवजारे निवडून खरेदी करावीत. या सर्व बाबींचा उपयोग शेतकरी/शेतकऱ्याच्या समूहास उपयुक्त अशी यंत्रे त्यांच्या गरजेप्रमाणे जमिनीच्या आकारमानाप्रमाणे आणि ऊर्जा (शक्ती) उपलब्धतेनुुसार निवडण्यासाठी होतो.\nप्रशिक्षण व अवजारांचा वापर:\nसुधारीत अवजारे सेवा केंद्र सुरु करण्यापूर्वी सर्व सुधारीत अवजारांचे प्रात्यक्षिक शेतकऱ्यांच्या शेतावर दाखविणे आवश्यक आहे. ज्यांमुळे इतर शेतकऱ्यांमध्ये सुधारीत अवजारांच्या वापराबद्दल आणि जागरुकता निर्मा�� होईल. या संस्थेतील सर्व सदस्यांना किंवा समूहास सुधारीत अवजारांचे / यंत्रे चालविण्याचे तसेच कृषि उद्योग चालवण्यासंबधी प्रशिक्षण व मार्गदर्शन करुन त्यामध्ये पारंगत करणे आवश्यक ठरते. त्याचबरोबर हिशेब ठेवणे, रेकाॅर्ड तयार करणे या बाबींची माहिती असावी लागते. असे सेवा केंद्र सुरु करु इच्छिणाऱ्या खेडयांतील शेतकरी, तरुण व संस्था यांच्या मार्गदर्शनासाठी शेतीची पेरणीपूर्व मशागत, पेरणी, कुळवणी, पीक सरंक्षक, पिकाची मळणी यांसाठी कोणकोणती अवजारे वापरावीत याचा अभ्यास करणे गरजेचे आहे. तसेच या सुधारीत यंत्राचा वापर फायदेशीर होण्यासाठी वर्षातील कमीत कमी किती तास हे अवजारे / यंत्र भाडयाने देणे आवश्यक आहे याचाही विचार करणे गरजेचे आहे. अवजारांची संख्या तसेच अवजारांच्या वापराचेे तास यामध्ये वाढ झाल्यास नफ्यात वाढ होऊ शकते.\nट्रॅक्टरधारक शेतकरी हे सुधारित अवजारे सेवा केंद्र कमीत कमी 60 हजार रुपये ते अडीच लाख रुपये इतक्या मुद्दल व 20 टक्के रक्कम सुरुवातीची यंत्रणा प्रस्थापित करण्याकरिता गुंतवून सुरु करु शकतो. ट्रॅक्टर नसलेल्यांसाठी सुरुवातीची गुंतवणुक थोडी जास्त आहे. परंतु शासकीय योजना अंर्तगत काही अनुदानही या सेवा केंद्रास मिळू शकते. सुरुवातीस उल्लेख केल्याप्रमाणे सुधारीत अवजारे सेवा केंद्र कोणीही एखादा शेतकरी, शेतकरी मंडळ, सहकारी संस्था, अशासकीय संस्था अथवा इतर संस्थामार्फत चालविले जाऊ शकते.\nप्रतिवर्षी एक अथवा अधिक अवजारांची भर पडल्याने मिळणाऱ्या नफ्यामध्ये वाढ होऊ शकते व पूर्ण वर्षभर व्यवसाय चालण्याची शाश्वती राहते. स्थानिक परिस्थितीनुसार गुंतवलेले भांडवल तीन ते पाच वर्षामध्ये परत मिळू शकते. शेतीमध्ये भाडेतत्वावर सुधारित अवजारांच्या शेतीच्या विविध कामांसाठी वापर प्रचलित होत आहे. यापुढे भाडेतत्वार शेतीकामांसाठी अवजारे देणे हा एक फायदेशीर व्यवसाय ठरणार आहे. या योजनेद्वारे सुशिक्षित बेरोजगार तरुणांना स्वंयरोजगाराची सुवर्णसंधी उपलब्ध होऊ शकते.\nमहेश पाचारणे (विषय विशेषज्ञ), डॉ. महेश बाबर (विषय विशेषज्ञ), संग्राम पाटील (कार्यक्रम सहाय्यक)\nकृषी विज्ञान केंद्र, बोरगांव, सातारा\nमळणी यंत्राची रचना, निगा व देखभाल\nकृषी क्षेत्रातील स्थित्यंतरं आणि विकास\nप्रकाशकिरण मार्गदर्शित शेतजमीन सपाटीकरण तंत्रज्ञान (लेझर लॅंड ल���व्हलर)\nमशागत क्षेत्रातील नवी पहाट\nकांदा प्रतवारीसाठी डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला यांनी विकसित केले यंत्र\nठिबक सिंचन संचाची काळजी व देखभाल\nअवर्षणग्रस्त खेड्यातील विद्यार्थ्यांना परीक्षा फी माफी/फी ची प्रतीपूर्ती या योजनेसाठी निधी वितरणास प्रशासकीय मान्यता देणेबाबत\nमागणी क्र. डी-5 मुख्यलेखाशिर्ष 2404 दूध अनुदानाकरीता सन 2019-2020 मधील सुधारित अंदाजामध्ये मंजूर निधी वितरणाबाबत\nनवीन राष्ट्रीय बायोगॅस व सेंद्रीय खत कार्यक्रमांतर्गत सन 2019-2020 साठीचे अनुदान वितरीत करण्याबाबत\nनिधी वितरण-शासन घोषित पीकनिहाय किमान आधारभुत किंमत ही विहित कालावधीतील कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आधारीत दरापेक्षा जास्त असल्यास त्यामधील फरकाची रक्कम बिजोत्पादक शेतकऱ्यांना देण्याबाबत\nकिमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत हंगाम 2019-20 मध्ये महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघास नाफेडच्या वतीने करण्यात येणाऱ्या तूर खरेदीचे चुकारे शेतकऱ्यांना अदा करण्यासाठी उभारावयाच्या रु. 200 कोटीच्या कर्जास शासन हमी देणेबाबत\nराज्यातील चार कृषि विद्यापीठांना सन 2019-20 या आर्थिक वर्षात सुधारीत अंदाजानुसार कार्यक्रमांतर्गत योजनांचे अनुदान वितरीत करण्याबाबत\nसन 2019-20 या आर्थिक वर्षाचे मंजूर सुधारीत अंदाज वितरीत व खर्च करण्याबाबत कृषि विभाग (कृषि, फलोत्पादन व विद्यापीठे) 2019-20\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%87%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%89%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A5%80_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%AC", "date_download": "2020-04-07T18:16:33Z", "digest": "sha1:JZW65I4ABGSJJQ6ZP67LILCMCYLRCEQB", "length": 3113, "nlines": 58, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "एसेक्स काउंटी क्रिकेट क्लब - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nएसेक्स काउंटी क्रिकेट क्लब\n(इसेक्स काउंटी क्रिकेट क्लब या पानावरून पुनर्निर्देशित)\nएसेक्स काउंटी क्रिकेट क्लब\nफ्रेंड्स लाईफ टि२० विजय:\n१९७९, १९८३, १९८४, १९८६, १९९१, १९९२\nसंडे/प्रो ४०/नॅशनल लीग: ५\n१९८१, १९८४, १९८५, २००५, २००६\nजिलेट/नॅटवेस्ट/सी&जी/फ्रेन्ड्स प्रोविडंट चषक: ३\nबेन्सन आणि हेजेस चषक: २\nकृपया क्रिकेट-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइतर क���ही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97_%E0%A4%85%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%85%E0%A4%9D%E0%A5%80%E0%A4%9D_%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%A4%E0%A4%B3", "date_download": "2020-04-07T18:03:55Z", "digest": "sha1:LN7RFYO563JSWSEY65X6J3Y7XBRI4MEA", "length": 4433, "nlines": 62, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "किंग अब्दुलअझीझ आंतरराष्ट्रीय विमानतळ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nकिंग अब्दुलअझीझ आंतरराष्ट्रीय विमानतळ\nकिंग अब्दुल अजीज आंतरराष्ट्रीय विमानतळ (अरबी: مطار الملك عبدالعزيز الدولي) (आहसंवि: JED, आप्रविको: OEJN) हा सौदी अरेबियाच्या जेद्दा शहराजवळील विमानतळ आहे. सौदी अरेबियाचा भूतपूर्व राजा अब्दुल अजीज अल-सौद ह्याचे नाव ह्या विमानतळाला देण्यात आले आहे. हा आकाराने सौदी अरेबियामधील तिसर्या क्रमांकाचा तर प्रवासी संख्येमध्ये सर्वाधिक वर्दळीचा विमानतळ आहे. मुस्लिम धर्मीयांचे मक्का हे तीर्थक्षेत्र येथून जवळ असल्याने अब्दुल अजीज विमानतळावर हज यात्रेसाठी येणार्या प्रवाशांसाठी ८०,००० क्षमतेचे वेगळे टर्मिनल बांधण्यात आले आहे.\nकिंग अब्दुल अजीज आंतरराष्ट्रीय विमानतळ\nआहसंवि: JED – आप्रविको: OEJN\nसौदी सर्वसाधारण नागरी उड्डाण ॲथॉरिटी (GACA)\n४८ फू / १५ मी\nविमानतळावर थांबलेले सौदियाचे बोइंग ७४७ विमान\nएका अहवालानुसार अब्दुल अजीज विमानतळ हा एकेकाळी जगातील दुसर्या क्रमांकाचा वाईट विमानतळ होता.[२]\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%A8_%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BE", "date_download": "2020-04-07T17:37:03Z", "digest": "sha1:KBMCMHZ2ATXA7APEQMGTLRIIO2LEISDH", "length": 6606, "nlines": 196, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "तुर्कमेन भाषा - विकिपीडिया", "raw_content": "\nतुर्कमेनिस्तान, इराण, अफगाणिस्तान, स्ताव्रोपोल क्राय (रशिया)\nतुर्कमेन ही मध्य आशियामधील तुर्कमेनिस्तान देशाची राष्ट्रभाषा आहे.\n१९२८ सालापर्यंत तुर्कमेन भाषेत लिहिण्याकरिता अरबी वर्णमालेचा वापर केला जात असे तर १९२९ ते १९३८ दरम्यान लॅटिन वर्णमाला वापरली गेली. सोव्हियेत संघाच्या राजवटीखाली १९३८ ते १९९१ दरम्यान सिरिलिक वर्णमाला वापरून तुर्कमेन भाषा लिहिली गेली. १९९१ नंतर सध्या तुर्कमेनिस्तान शासनाने अधिकृत सुचनांसाठी पुन्हा लॅटिन वर्णमाला वापरण्याचा निर्णय घेतला.\nमृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख\nमृत बाह्य दुवे असणारे लेख\nमृत दुवे असणारे लेख\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ ऑक्टोबर २०१६ रोजी १२:०३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/video-story-863", "date_download": "2020-04-07T17:36:15Z", "digest": "sha1:OJ3LIC53WN3UCMI6TMO7JMPKOBTBOFVS", "length": 3392, "nlines": 61, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "Gomantak | Goa News in Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 7 एप्रिल 2020 e-paper\nशुक्रवार, 29 डिसेंबर 2017\nलग्नानंतर चित्रपटांतून गायब झालेली अभिनेत्री राणी मुखर्जी 'हिचकी' या चित्रपटातून पुनरागमन करत आहे. 'यशराज फिल्म्स'ची निर्मिती असलेला हा चित्रपट 23 फेब्रुवारी 2018 रोजी प्रदर्शित होणार आहे. याचे दिग्दर्शन सिद्धार्थ पी. मल्होत्रा यांनी केले आहे.\n
लग्नानंतर चित्रपटांतून गायब झालेली अभिनेत्री राणी मुखर्जी 'हिचकी' या चित्रपटातून पुनरागमन करत आहे. 'यशराज फिल्म्स'ची निर्मिती असलेला हा चित्रपट 23 फेब्रुवारी 2018 रोजी प्रदर्शित होणार आहे. याचे दिग्दर्शन सिद्धार्थ पी. मल्होत्रा यांनी केले आहे.
\n'सकाळ' माध्यम समूह विषयी..\n'सकाळ' माध्यम समूह विषयी..\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/category/cooperatives-sahakar/?vpage=4", "date_download": "2020-04-07T17:01:37Z", "digest": "sha1:UVZCTKPJL42KV4K5UQVWS2XO46JNZTKG", "length": 13814, "nlines": 136, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "सहकार – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ April 7, 2020 ] तू लपलास गुणांत\tकविता - गझल\n[ April 7, 2020 ] सुप्त शक्ती\tकविता - गझल\n[ April 6, 2020 ] आमचे ध्येय व दिशा\tकविता - गझल\nसहकार, सहकारी संस्था, सहकारी चळवळ याविषयी लेखन\n‘ई-नाम’ प्रणाली शेतकरी हिताची ठरेल का\nशेतकरी केंद्रिबदू मानून बाजार समित्यांची रचना करण्यात आली. मात्र, ह्या समित्या आज राजकारणाचे अड्डे बनल्या आहेत. त्यामुळे बाजार समित्यांना पर्यायी व्यवस्था निर्माण करणे जरुरीचे म्हणावे लागेल. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आणलेली इ -नाम प्रणाली बाजारपेठ म्हणून शेतकऱ्यांसाठी पर्याय ठरु शकेल काय हा एक चिंतनीय प्रश्न आहे. […]\nलग्नासारखे पवित्र संस्काररूपी बंधन झुगारून कित्येक संसार घटस्फोटाच्या उंबरठ्यावर उभे आहेत. न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज करण्यापूर्वी पती-पत्नीला एकमेकांना समजून घेण्याचा सल्ला दिला जातो. लग्न टिकविण्याचे प्रयत्न केले जातात आणि त्यातून काही निष्पन्न झालं नाही के मग घटस्फोटासाठी न्यायालयीन प्रक्रिया सुरु होते. […]\nकेल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे \nदिनांक १४ ऑगस्ट २०१७ ला दैनिक प्रत्यक्षच्या राष्ट्रगंगेच्या तीरावर मधील सिद्धार्थ नाईक यांचा ‘हरेकाला हजब्बा यांची शाळा’ आणि निशिगंधा खांबे यांनी लिहिलेला लष्करी शिस्तीचे ‘अटूस’ हे दोन्ही लेख खूप आवडले. […]\nकुठल्याही कार्यालयात मग ते सरकारी असो की खाजगी असो कामाच्या वेळात काम हे केलेच पाहिजे म्हणजे ज्याचा आपण काम करून मोबदला घेतो तो चोख आणि प्रामाणिकपणे करणे आपले कर्तव्य आहे. पण काही वेळा स्मार्टफोनमुळे कामात टंगळमंगळ केली जाते मोबाईल वरील मेसेज वाचण्यात आणि ते पुढे पाठविण्यात आणि च्याटींग करण्यात बराचसा वेळ फुकट जातो पण हे कर्मचार्यांच्या लक्षात येत नाही आणि जबाबदार वरिष्ठ अधिकार्यांना नाईलाजाने लक्षवेधी सुचनेसारखे नियम आस्थापनांत लागू करावे लागतात हा नियम कर्मचार्यांसकट जनतेसाठीही लागू होतो आणि मग दोघांचीही मने शासन, अस्थापन आणि अधिकार्यांप्रती दुषित होतात. […]\nविशाल जुन्नर आणि विश्वासार्हता\nपरवा निवडणुकीच्या निमित्ताने एका संस्थेशी संबधित एक सज्जन संचालक गृहस्थ आम्हाला म्हणाले, संचालक म्हणजे लांडगे आहेत. लांडग्यांचा कळप… एक लांडग्याला जमिनीत पुरतात.फक्त मुंडके वर ठेवतात. ते पाहण्यासाठी बकऱ्या जातात तेव्हा लांडगा त्याला हव्या असलेल्या बकऱ्यांचा तोंडात पाय करकचून पकडतो. त्यामुळे अन्य बकऱ्या पळून जातात. मग पकडलेल्या बकरीचा समाचार घ्यायलाl लांडगे लक्ष्याच्या ठिकाणी एकत्र येतात. तेव्हा सज्जन […]\nलिज्जत पापड – ‘श्री महिला उद्योग..एक प्रवास\nकेवळ महिलाच भागीदार असणारा “जगातील “एकमेव गृहउद्योग […]\nऊसतोड मजुरांचे स्थलांतर चक्र\nऊस हे नगदी पीक आहे. ते पाण्याच्या उपलब्धतेवर अवलंबून असते. पश्चिम महाराष्ट्रात भरपूर ऊस होतो. तर मराठवाड्यात कमी पर्जन्यमान असल्याने येथील शेतकरी, शेतमजूर ऊसतोडीचा पर्याय निवडतो. दिवाळी – दसरा सणादरम्यान बहुतांश साखर कारखाने सुरू होतात. हंगाम सुरू होण्यासाठी बैलगाडी,ट्रॅक्टर, ट्रक यांचा वापर ऊस वाहतुक करण्यासाठी केला जातो. ऊसतोडीस मजूर लागतात. त्यांना उचल, आगावू रक्कम दिली जाते. […]\nअमरावतीतील निमखेडच्या रौंदळे कुटुंबीयांनी शेती व्यवस्थापन योग्य पद्धतीने राबवत सामूहिक पद्धतीने शेती कशी करावी, याचा एक वस्तुपाठ इतरांसमोर ठेवला आहे. सुरुवातीला रौंदळे कटुंबियांकडे फक्त ३३ एकर शेती होती. शेतीत मिळणाऱ्या उत्पन्नातूनच त्यांनी टप्प्याटप्प्याने शेती जोडली. आता त्यांच्याकडे १३३ एकर शेती आहे. पारंपरिक पीक पद्धतीत पाच भाऊ शेतात राबूनही कष्टाच्या तुलनेत पैसा कमी मिळत असल्याची जाणीव रौंदळे कुटुंबीयांना […]\nदेशी गायीवर अर्थव्यवस्था असणारे गाव\nदेशी गाई भरपूर होत्या, त्या वेळी गोमूत्र व शेणाचे महत्त्व कोणाला नव्हते; पण आता गाई कमी झाल्या आणि गोमूत्राचे महत्त्व कळले. त्यामुळे चक्क देशी गाईंच्या गोमुत्राची डेअरी सुरू करावी लागली आहे. किटलीतून डेअरीत दूध घालायला यावे, तशा पद्धतीने किटलीतूनच गोमूत्र दररोज जमा केले जात आहे. रामणवाडी (ता. राधानगरी, जिल्हा कोल्हापूर) या गावात ८० देशी गाई आहेत. […]\nमुंबईत नुकतीच मोनोरेल सुरु झाली आणि प्रवाश्यांनी त्याला उदंड प्रतिसाद दिला. पण तिची व्यथा कोणी जाणतो का\nआमचे ध्येय व दिशा\nनिमित्त एक पण आपत्ती मात्र अनेक\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/video-story-864", "date_download": "2020-04-07T16:53:46Z", "digest": "sha1:RRYKT47TFOVEJ6NK7BQJNVU4XPIIV2EJ", "length": 6560, "nlines": 62, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "Gomantak | Goa News in Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 7 एप्रिल 2020 e-paper\nशनिवार, 30 डिसेंबर 2017\n'देवा..एक अतरंगी' या चित्रपटाच्या टीमने 'ई सकाळ'शी गप्पा मारल्या. अंकुश चौधरी, तेजस्विनी पंडित आणि स्पृहा जोशी अशी तगडी स्टारकास्ट या सिनेमाला लाभली आहे.\nसकारात्मकतेने कशा प्रकारे तुम्ही लोकांची मनं जिंकु शकता याविषयी भाष्य करणारा हा चित्रपट आहे. 'या चित्रपटात प्रेक्षकांसाठी भरपूर सरप्राइज आहेत, म्हणून हा चित्रपट नक��की प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल', असा विश्वास अंकुश चौधरी याने व्यक्त केला. तर 'तुम्हांला जे आयुष्य मिळालंय ते साजरं करण्याची एक तऱ्हा आहे. ही तऱ्हा तुम्हाला या चित्रपटातून नक्की अनुभवायला मिळेल', असे तेजस्विनी पंडित म्हणाली.\n'देवा..एक अतरंगी' या चित्रपटाच्या टीमने 'ई सकाळ'शी गप्पा मारल्या. अंकुश चौधरी, तेजस्विनी पंडित आणि स्पृहा जोशी अशी तगडी स्टारकास्ट या सिनेमाला लाभली आहे.
सकारात्मकतेने कशा प्रकारे तुम्ही लोकांची मनं जिंकु शकता याविषयी भाष्य करणारा हा चित्रपट आहे. 'या चित्रपटात प्रेक्षकांसाठी भरपूर सरप्राइज आहेत, म्हणून हा चित्रपट नक्की प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल', असा विश्वास अंकुश चौधरी याने व्यक्त केला. तर 'तुम्हांला जे आयुष्य मिळालंय ते साजरं करण्याची एक तऱ्हा आहे. ही तऱ्हा तुम्हाला या चित्रपटातून नक्की अनुभवायला मिळेल', असे तेजस्विनी पंडित म्हणाली.
या कलाकारांशिवाय संगीतकार अमितराज आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक मुरली नल्लप्पा यांचं कामही उत्तम झालं आहे. संगीतकार अमितराज यांनी चित्रपटाला दिलेले संगीत खुप गाजत आहे. देवाचे अँथम साँन्ग सध्या चर्चेत आहे. 'देवा' या गाण्यावर प्रेक्षक आपापली डान्स स्टेप असलेले व्हिडिओ अपलोड करत आहेत. शिवाय, 'रोज रोज नव्याने' हे मेलोडी गाणंही लोकांच्या पसंतीस पडत आहे. सोनू निगम आणि श्रेया घोषाल यांनी या गाण्याला आवाज दिला आहे. दिग्दर्शक मुरली नल्लप्पा यांचा हा मराठीतील तिसरा प्रयोग असला तरी 'मराठी लोक चित्रपटाच्या बाबतीत खुप प्रयोगशील असतात आणि अशा प्रयोगांना आनंदाने प्रतिक्रिया देतात', असे मत व्यक्त केले.
\n'सकाळ' माध्यम समूह विषयी..\n'सकाळ' माध्यम समूह विषयी..\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.khabarbat.in/2020/03/corona-hemalkasa.html", "date_download": "2020-04-07T16:37:53Z", "digest": "sha1:BZ6YG7MAXZM5IYOSNK3ZOTNJAXFW2FXK", "length": 12454, "nlines": 114, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "कोरोनाचा फटका : हेमलकसा पर्यटनासाठी बंद - KhabarBat™", "raw_content": "\nHome महाराष्ट्र कोरोनाचा फटका : हेमलकसा पर्यटनासाठी बंद\nकोरोनाचा फटका : हेमलकसा पर्यटनासाठी बंद\nनागपूर - कोरोना विषाणूचा झपाट्याने होत असल्याने आणि सुरक्षेबाबत शासनाने आदेश दिले असल्याने सामाजिक जबाबदारी म्हणून पुढील आदेशापर्यन्त गङचिरोली जिल्ह्यातील हेमलकसा लोक बिरादरी प्रकल्प देश आणि विदेशातील पर्यटकांसाठी पूर्णपणे बंद राहील. लोकबिरादरी प्रकल्प व्यवस्थापनाने हा निर्णय घेतला आहे.\nगेली ४६ वर्ष हेमलकसा येथील लोक बिरादरी प्रकल्प हा गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात आदिवासी विकासाचे काम करीत आहे. सर्वोपचार मोफत दवाखाना, ६५० विद्यार्थ्यांसाठी १ ली ते १२ वी पर्यंतची आश्रमशाळा, वन्यजीव अनाथालय व पर्यावरण संवर्धन, गाव विकास, तलाव निर्मिती व खोलीकरण, नेलगुंड्यासारख्या दुर्गम भागात शाळा अशा विविध स्तरावर अविरत कार्य करीत आहे. शासनाच्या आदेशानुसार आश्रमशाळेलासुद्धा सुट्टी देण्यात येत आहे. प्रकल्पात राहणाऱ्या कार्यकर्त्यांना आणि दवाखान्यातील आदिवासी रुग्णांना येणाऱ्या पर्यटकांकडून कोरोना विषाणूची बाधा होऊन प्रसार होऊ नये, म्हणून प्रकल्प बंद ठेवण्यात येत आहे, अशी माहिती लोकबिरादरी प्रकल्प व्यवस्थापनाने दिली आहे.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न राहणार आहे. काव्यशिल्प टीम ९१७५९३७९२५ ई- मेल - khabarbat1@gmail.com\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nअकोल्यात आढळला ‘पहिला पॉझिटिव्ह’ रुग्ण - १२३ पैकी ८६ जणांचे अहवाल प्राप्त, ८५ निगेटिव्ह; ३७ प्रलंबित पवन जाधव , अकोला,दि.७- जिल्ह्यात...\nदेशी दारू दुकानातुन देशी दारू च्या २२ पेटया व २१ बाटल्या ची चोरी - दारू पेटया व बाटलसह आरोपी व दोन अल्पवयीन बालक पकडले. कन्हान ता.प्र.दी.७ : – नागपुर जबलपुर महामार्गा वरील जुना पोष्टआफिस जवळील हरि हर देशी दारू दुकानातुन चो...\nशिरपुर,बलकुवे येथील राशन दुकानदार योगेश म.पाटील ग्राहकांना पुर्ण धान्य देत नाहीत किंवा छापील पावती ही देत नाहीत - > खोचक प्रश्न..अचूक उत्तर..संविधान द्वारे.. > Simple question..a precise answe ...By constitution.. > सरल सवाल..सटीक जवाब ... संविधान द्वारा ..\nब्रेकिंग न्यूज :- मोदींच्या दिमाखाच्या बत्तीला ऊर्जामंत्री नितीन राऊतने केले गुल संपूर्ण लाईट नाही होणार बंद संपूर्ण लाईट नाही होणार बंद - कोरोना अपडेट :- एकीकडे देशावर कोरोनाचे संकट असतांना पंतप्रधान नरेन्द्र मोदी हे आपल्या भाजप पक्षाच्या दिनांक 5 एप्���िलला 9 वाजून 9 मिनिटांनी 40 वर्ष पूर्ण झ...\n*येवला बोकटे येथील जागृत देवस्थान श्री काल भैरवनाथ यात्रा ह्या वर्षी रद्द* - येवला बोकटे येथील जागृत देवस्थान श्री काल भैरवनाथ यात्रा ह्या वर्षी रद्द* - येवला बोकटे येथील जागृत देवस्थान श्री काल भैरवनाथ यात्रा ह्या वर्षी रद्द येवला प्रतिनिधी/ विजय खैरनार येवला: ता.०३; नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील बो...\nवादळी पावसासह गारपीट झाल्याने मोठे नुकसान - विदर्भ वतन न्यूज पोर्टल, गोंदिया गोंदिया/ भंडारा – जवाहरनगर परिसरात गुरूवारी सायंकाळी वादळी पावसासह गारपीट\n म्हशीची किंमत 51 लाख - हिसार हरियाणामधील हिसार जिल्ह्यातील लिटणी गावात राहणारे शेतकरी सुखबीर ढांडा यांची जागतिक विक्रम केलेली मुऱ्हा जातीची म्हैस सरस्वतीला पंजाबच्या लुधियाना ...\nचंद्रपुरातील दारूबंदी उठवा:खासदार झाल्यानंतर बाळू धानोरकरांची पहिली मागणी\nचंद्रपुरातील दारुबंदीमुळे महसूल आणि रोजगार बुडाला आहे. त्यामुळे ही दारुबंदी तातडीनं उठवा अशी मागणी काँग्रेसचे राज्यातील एकमेव खासदार ...\nचंद्रपुरात भर दिवसा युवकाचा खून\nचंद्रपूर/प्रतिनिधी: धारदार शस्त्रांनी एका युवकावर वार करून त्याची निर्घृण हत्या केल्याची घटना शनिवारी चंद्रपुरातील घुटकाळा परिसरात दुप...\nचंद्रपूर; इंडोनेशिया वरून नागपूरला आलेल्या चंद्रपूरच्या व्यक्तीचा रिपोर्ट आला कोरोना पॉझिटिव्ह\nनागपुर/ललित लांजेवार: 39 वर्षीय चंद्रपूर येथील निवासी असलेला रुग्ण हा नागपुरात कोरोना पॉझिटिव आढळून आला आहे.हा रुग्ण इंडोनेशि...\nचंद्रपुर;ईरई नदीत कारसह युवक गेला वाहून\nवाहत्या पाण्यातून गाडी टाकणे युवकाला पडले महागात चंद्रपुर/ललित लांजेवार: वाहत्या पाण्यातून गाडी टाकणे एका युवकाला चांगलेच महागात पड...\nसंवेदना युवा मंच ने घेतला जल-संधारणाचा ध्यास\nउमेश तिवारी/कारंजा (घाडगे): कारंजा येथील संवेदना युवा मंच या सामाजिक ग्रुप ने समाजसेवेचा एक नवा ध्यास घेतला आहे. फक्त गावपातळीवर असले...\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न राहणार आहे. काव्यशिल्प टीम ९१७५९३७९२५ ई- मेल - khabarbat1@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://yetaajaataa.blogspot.com/2014/04/", "date_download": "2020-04-07T17:20:45Z", "digest": "sha1:APCXM3A6CPE5XO557FETYQUXC7XPGZUD", "length": 20444, "nlines": 449, "source_domain": "yetaajaataa.blogspot.com", "title": "येता जाता: April 2014", "raw_content": "\n'तुष्की नागपुरी' च्या येताजाता ब्लाग वर आपले स्वागत आहे. या सर्व कविता सोबत दिलेल्या छायाचित्राच्या अनुषंगाने सुचलेल्या कविता आहेत. छायाचित्र डोळ्यासमोर आले त्या वेळेला काहीच न ठरवता जे लिहिल्या गेले त्या या कविता आहेत. सर्व छायाचित्र उपलब्ध करून देणाऱ्यांचा तुष्की नागपुरी मनःपूर्वक आभारी आहे.\nमंगळवार, २९ एप्रिल, २०१४\n(छायाचित्र सौजन्य: ज्योती )\nशब्द अपुरे पडती रूप\nतू गोड इतकी कशी\nतू कोण कुठल्या जगाची\nमला येते आहे मजा\nबघणे तुझे दिसणे तुझे\nकिती बोलके डोळे तुझे\nपाहुन मन भरतेच ना\nमन मागते असणे तुझे\nहे स्वप्न की खरे शोधू कसे\nमन नाचते कुणा सांगू कसे\nहे भाग्य माझे जणु\nमला येते आहे मजा\nथोडीशी तू आहे खुळी\nस्मरता तुला छळते मला\nतू आयुष्याची आशा नवी\nतुला पाहताच मी झालो कवी\nतू ओढ उत्कट किती\nतू प्रेरणा माझ्या नव्या\nमला येते आहे मजा\nनागपूर, २९ एप्रिल २०१४, ०८:३०\nप्रेषक: Tushar Joshi वेळ ८:३५ म.पू. २ टिप्पण्या:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nगुरुवार, २४ एप्रिल, २०१४\n(छायाचित्र सौजन्य: सुनिता )\nजितके मोहक आणि तुझे ते दिसणे सुंदर\nत्याहुनही आहेस जशी ते असणे सुंदर.\nकवितांनाही अद्वितीय येतोय सुंगंध\nशब्दाशब्दातून तुझे ते ठसणे सुंदर\nविचार देती तुझे मनाला दंश विलक्षण\nतरी हवेसे किती अहा हे डसणे सुंदर\nफसशिल सांभाळून म्हणाले लोक कितीदा\nइतके झाले कधीच नव्हते फसणे सुंदर\n'तुष्की' हसतो किती गोड म्हणतात मला ते\nतुला आठवुन दिसते माझे हसणे सुंदर\nवाशींग्टन, २४ एप्रिल २०१४, ०७:००\nप्रेषक: Tushar Joshi वेळ ५:४१ म.उ. 1 टिप्पणी:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\n(छायाचित्र सौजन्य: ज्योती )\nतुझ्या रुपाला स्मरत राहतो पुन्हा पुन्हा मी\nजगत राहतो मरत राहतो पुन्हा पुन्हा मी\nबाल्कनीत तू दिवसातुन एकदा दिसावी\nयेणे जाणे करत राहतो पुन्हा पुन्हा मी\nकसे सावरू घोर तुझा हा रूपचंद्रमा\nचकोर वेडा ठरत राहतो पुन्हा पुन्हा मी\nतुला मिळावी ऐसपैस बसण्याला जागा\nहृदयाला आवरत राहतो पुन्हा पुन्हा मी\nओझरती तू दिसता होई धांदल 'तुष्की'\nनयन घागरी भरत राहतो पुन्हा पुन्हा मी\nवाशींग्टन, २४ एप्रिल २०१४, २१:००\nप्रेषक: Tushar Joshi वेळ ६:४६ म.पू. 1 टिप्पणी:\nTwitter वर शेअर कराFacebook ���र शेअर कराPinterest वर शेअर करा\nशनिवार, १२ एप्रिल, २०१४\n(छायाचित्र सौजन्य: मयुरी )\nअफाट तू सावळी माया\nदिसली नाहीस की बघाया\nआणि धुंद रोमांच अंगावर\nअर्थ गहन देशील का\nतू माझी होशील का\nवर्नान हिल्स, १२ एप्रिल २०१४, ०७:३०\nप्रेषक: Tushar Joshi वेळ ६:१७ म.उ. कोणत्याही टिप्पण्या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\n(छायाचित्र सौजन्य: दक्षता )\nमाझी सगळी गणितच बदलतात\nतुझ्याच कडे परत येऊन बसतात\nजग किती सुंदर ते कळतं\nगड जिंकण्याचं तानाजीबळ मिळतं\nवर्नान हिल्स, १२ एप्रिल २०१४, २०:००\nप्रेषक: Tushar Joshi वेळ ७:१३ म.पू. कोणत्याही टिप्पण्या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nबुधवार, ९ एप्रिल, २०१४\n(छायाचित्र सौजन्य: चैताली )\nसंध्याकाळ जेव्हा दाटून येते\nझुळझुळ वारे जाणवून देते, तुझी कमतरता\nतेव्हा तुझा चेहरा आठवतो मी\nमन लावून एक एक रेष कोरावा तसा\nजगातले सगळे शल्य विसरायला लावणारा\nस्वतःच्या डोक्यावर स्वतःच टपली देतो\nसंध्याकाळ जेव्हा दाटून येते\nसिगारेट प्यायला येतो ना\nजसे काही तू डोळ्यांनीच\nप्रेमपूर्वक हलकेच चेहरा हलवून\nमला बरेचदा त्यांचे म्हणणे मोडवत नाही\nसिगारेट न पिताच मी माघारी फिरतो\nकदाचित सिगारेट पिण्याला बाहेर येणे\nस्मरण पुन्हा व्हावे म्हणूनच होत असावे\nअनेक क्षण असे येतात\nतू जेव्हा 'राजू' म्हटले होतेस\nते तेव्हाचे ओठ आणि ते ऐकू आलेले 'राजू'\nतेव्हापासून त्याची धडधडगतीच बदललेली\nतुझ्या घनदाट रेशमी केसांच्या\nमाझ्यापर्यंत जे वारे पोहचते\nश्वासा श्वासात भिनतो आणि अस्तित्वाची\nत्याच वेळेस मी साठवून ठेवतो\nत्यांची स्मरणे, ती सतत\nमाझ्या भावनासागराला भरती आणतात\nआणि मनाचे सर्व किनारे\nफोनवर नाही भागत गं\nपुन्हा राजू म्हणताना तुझ्या ओठपाकळ्यांना\nपाहण्यात जो सोहळा आहे\nतो डोळ्यांनीच जगायला पाहिजे\nनागपूर, ०९ एप्रिल २०१४, ०४:००\nप्रेषक: Tushar Joshi वेळ ३:१६ म.उ. कोणत्याही टिप्पण्या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nमंगळवार, ८ एप्रिल, २०१४\nतुझा चेहरा खूपच साधा\nमला का झालीय त्याची बाधा\nमला का तुझ्या डोळ्यात\nजरी तू म्हणतेस की\nतुझं दिसणं म्हणजे ध्यान\nमाझा दिवस ढळत नाही\nस्वतःच मोल कसं कळत नाही\nनागपूर, ०८ एप्रिल २०१४, ०१:४०\nप्रेषक: Tushar Joshi वेळ १:५२ म.उ. २ टिप्पण्या:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nपाहिले होते तुला मी\nतुझे नाव मनात येताच\nअनुवाद - मराठी कविता का हिंदी अनुवाद\nशब्द चित्र - हिंदी कविताएँ\nदीप्ती सूर्वे जाधव (2)\nसावळ्या मुलीची गाणी (3)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nसाधेसुधे थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dhepe.in/2013/10/blog-post_12.html", "date_download": "2020-04-07T16:02:29Z", "digest": "sha1:5TELDE24U6W44LLGZTDIZHF7GOBA3LG3", "length": 7017, "nlines": 69, "source_domain": "www.dhepe.in", "title": "सुनील ढेपे : जिद्द आणि चिकाटी", "raw_content": "\nउस्मानाबाद लाइव्हवर आता व्हिडीओ न्यूज सुरू करण्यात आल्या आहेत.त्यासाठी व्हिडीओ 3 CCD कॅमेरा घेतला आहे.लवकरच आणखी एक HD कॅमेरा घेत आहे.व्हिडिओ कॅमेरा हाताळण्याचा कसलाही पुर्व अनुभव नव्हता.केवळ एक तासांच्या आत सर्व शिकलो,त्यासाठी काही इलेक्ट्रॉनिक मिडियातील पत्रकार मित्रांकडून टीप्स् घेतल्या.\nकोणीच जन्मत: शिकून येत नाही,फक्त जिद्द आणि चिकाटी पाहिजे.उस्मानाबाद लाइव्ह अधिक सक्षम करण्याचा हा प्रयत्न आहे.प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियानंतर आणखी एक मीडिया आकार घेत आहे,त्याचे नाव आहे,वेब मीडिया...\nयेत्या पाच वर्षात भांडवलाअभावी आणि गळेकापू स्पर्धेमुळे अनेक वृत्तपत्रे बंद पडणार आहेत.त्याची जागा ई-पेपर घेणार आहेत.म्हणूनच आम्ही तीन वर्षापुर्वीच ऑनलाईन न्यूज वेब पोर्टल सुरू केले.तीन वर्षात पाच लाख वाचकांनी या वेब पोर्टलला भेट दिली.मी नेहमीच काळाबरोबर चालत आलो आहे.माझ्या वयाच्या अनेक पत्रकार मित्रांना हातात माऊस धरता येत नाही.काळाबरोबर चला,तुम्हाला कोणीच रोखू शकत नाही.\nउस्मानाबाद लाइव्हवर ज्या बातम्या आणि लेख प्रकाशित होतात,त्या मी स्वत: टाईप करतो.टाईपिंगची स्पीड जबरदस्त वाढली आहे.\nकोणतीही बातमी क्षणार्धात जगभर पोहचविण्याचे उस्मानाबाद लाइव्ह हे उस्मानाबादकरांचे हे ऐकमेव माध्यम आहे.बातमी,फोटो, व्हिडीओ,लेख क्षणभरात जगभरात वाचकांना वाचण्यास मिळत आहेत.\nआता प्रत्येकाच्या हातात android मोबाईल आला आहे.आमची न्यू लूक वेबसाईड वाचकांच्या मोबाईल आकारानुसार आकार घेते,त्यामुळे वाचकांना वेबसाईड वाचण्यास अधिक सुलभ जाते.\nजगभरात कोठेही बसून कॅम्प्युटर,लॅपटॉप आणि आता मोबाईलवर वाचत रहा - उस्मानाबाद लाइव्ह\nसुनील ढेपे यांना पुरस्कार प्रदान\nगेल्या 27 वर्षापासून पत्रकारितेत कार्यरत. राज्य पातळीवरील 16 व विभागीय पातळीवरल 10 असे 26 पुरस्कार मिळविणारे उस्मानाबाद जिल्ह्यातील एकमेव पत्रकार. दर्पण पुरस्काराचे जिल्ह्यातील पहिले मानकरी.दै.लोकमतचे लातूर प्रतिनिधी, दै.एकमतचे उस्मानाबाद जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम केल्यानंतर उस्मानाबादचे पहिले इंटरनेट न्यूज चॅनेल व ई - पेपरचे लॉंचिंग.सध्या उस्मानाबाद लाइव्ह या ई -पेपर व न्यूज चॅनलचे मुख्य संपादक.\nमथुरा अपार्टमेंट,एम.3, नाईकवाडीनगर,उस्मानाबाद Mobile- 9420477111, 9922278922 dhepesm@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://bahuvidh.com/punashcha/12729?replytocom=3424", "date_download": "2020-04-07T17:08:22Z", "digest": "sha1:H7PM2K2ONGLLLGOGLDRSDHH5AZ7NNBUY", "length": 9993, "nlines": 156, "source_domain": "bahuvidh.com", "title": "मराठी भाषा- तंत्र आणि मंत्र- भाग २४ - बहुविध.कॉम", "raw_content": "विद्यमान सभासद कृपया लॉगिन करा\nमराठी भाषा- तंत्र आणि मंत्र- भाग २४\nहा लेख पूर्ण वाचायचाय सोपं आहे. एकतर ‘पुनश्च’ नियतकालीकाचे सशुल्क सभासदत्व घ्या.\nतुमचे सोशल अकाऊंट कनेक्ट करून आजच्या दिवसापुरते बहुविध डॉट कॉम चे सभासद व्हा.\nफ्रीमियम चे सभासदत्व मात्र एका दिवसात संपत असल्याने त्याआधी पैसे भरून वार्षिक सभासदत्व घेणे आवश्यक आहे. काही अडचण आली तर ९८३३८४८८४९ या क्रमांकावर संपर्क साधा.\nविद्यमान सभासद जर काही कारणाने logout झाले असतील तर ते देखील हा पर्याय वापरून लॉगीन करू शकतात.\nधन्यवाद, मी इथे नियमित वाचक नसल्याने या प्रतिक्रिया आत्ता वाचल्या. मिलिंद कोलटकर यांनी दिलेला नियम बरोबर आहे. तसेच कवितेत हे नियम शिथिल होतात हे ही बरोबर आहे.\nआपल्या सर्वच लेखांतून उत्तम माहिती मिळते.\nकाही शब्दांबाबत संभ्रम आहे. खुलासा झाल्यास उत्तम.\nते तिथे “राहतात” की राहातात”\nलाजून हासणे अन् हासून हे पहाणे\nमी ओळखून आहे सारे तुझे बहाणे\nया गीताच्या संदर्भात :\n“पाहणे” की “पाहाणे” की “पहाणे”\nभोचकपणा करतोय. माफी असावी. – https://docs.wixstatic.com/ugd/2ed2e7_2a31a401412d4811ae2987b4e2219d3c.pdf – पृ. १६. शेवटाकडे, नियम १६. राहणे, पाहणे, वाहणे अशी रूपे वापरावीत. नेहा लिमये यांचे मार्गदर्शन ग्राह्य मानावे. (सं.: सुगम मराठी शुध्दलेखन. माधव राजगुरू, २०१७. महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे. १०/- ) यातच कुठेतरी वाचल्याचे आठवते की शुद्धलेखन नियम कवितांना लागू नसतात. meterमध्ये बसावे म्हणून कवीला ती सवलत आहे, म्हणे\nछान माहिती. महत्त्वाचे म्हणजे पुस्तकाची PDF link दिल्याबद्दल आभार..\nPrevious Postमदत पोहोचवि���्याचे आव्हान – महाराष्ट्र टाईम्स\nNext Postअडचणीतील अपरिहार्यता- दै. लोकसत्ता\nसभ्यसंमत न समजला जाणाऱ्या किंवा वर्जित [ Taboo] असणाऱ्या एका …\n‘पाटोदा गावाला भेट’ एक समृद्ध अनुभव\nकष्टाची भाजी-भाकरी” असं नाव दिलेल्या एका काचेच्या खोलीत पाटोद्याला मिळालेले …\nहसण्यावारी – भाग ६\nनवरा-बायकोचा संसार सुखाने चालण्यासाठी त्यातल्या एकाची पंचाईत होणं अगदी …\nहसण्यावारी – भाग ५\nबुध्दीबळाच्या पटाच्या डिझाईनचा पेहराव केलेल्या या तरूणाकडे आधी आपलं लक्ष …\nव्यक्त होणे-एक गरज – राधिका वेलणकर -नातू\nहा लेख वाचण्यासाठी आपल्याला ‘अंतरंग’ नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. ‘अंतरंग’ …\nचित्रकार बहुदा वसंत सरवटे आहेत. जाणकारांनी पुष्टी करावी. अंक- ललित, …\nहे खरंय की, या युद्धात शेवटी तुमचीच जीत होते. आमची …\nशब्दांच्या पाऊलखुणा – खलबत आणि खलबत्ता (भाग सात)\n'खल' हा शब्द संस्कृतमध्येही असला तरी तो मूळ द्राविडी आहे …\n'सिनेमा पाहिलेला माणूस' या अशोक राणे यांच्या नुकत्याच प्रसिध्द झालेल्या …\nकरोनाचे दिवस, करोनाच्या रात्री\nआता या एकांतातला धुंदपणा नशा उतरावी तसा पार उतरुन गेला …\n‘पाटोदा गावाला भेट’ एक समृद्ध अनुभव\nहसण्यावारी – भाग ६\nहसण्यावारी – भाग ५\nव्यक्त होणे-एक गरज – राधिका वेलणकर -नातू\nशब्दांच्या पाऊलखुणा – खलबत आणि खलबत्ता (भाग सात)\nकरोनाचे दिवस, करोनाच्या रात्री\n✍️‘वयम्’ कथा स्पर्धा- सर्वांसाठी\nपाठारे प्रभूंचा देदीप्यमान इतिहास : हसतखेळत टाकलेला एक दृष्टिक्षेप\nहसण्यावारी – भाग ४\nहसण्यावारी – भाग ३\nहसण्यावारी – भाग २\nहसण्यावारी – भाग १\nमोबाईलवेड :बालकांचे की पालकांचे \nमाझा ‘लोकल’ गाडीचा अनुभव( ऑडीओसह)\nफेसबुक पेज लाईक/फॉलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.khabarbat.in/2020/03/corona-chandrapur-mask.html", "date_download": "2020-04-07T17:19:56Z", "digest": "sha1:KTSQ53S5LOMBQWJI2O7QJ6HUWUYOBAPZ", "length": 10353, "nlines": 114, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "यंग चांदा ब्रिगेड तर्फे चंद्रपुरात माहिती पत्रक,मास्क,साबण,सॅनिटायझरचे वाटप - KhabarBat™", "raw_content": "\nHome चंद्रपूर यंग चांदा ब्रिगेड तर्फे चंद्रपुरात माहिती पत्रक,मास्क,साबण,सॅनिटायझरचे वाटप\nयंग चांदा ब्रिगेड तर्फे चंद्रपुरात माहिती पत्रक,मास्क,साबण,सॅनिटायझरचे वाटप\nआमदार किशोर जोरगेवार यांनी केले वाटप\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न राहणार आहे. काव्यशिल्प टीम ९१७५९३७९२५ ई- मेल - khabarbat1@gmail.com\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nअकोल्यात आढळला ‘पहिला पॉझिटिव्ह’ रुग्ण - १२३ पैकी ८६ जणांचे अहवाल प्राप्त, ८५ निगेटिव्ह; ३७ प्रलंबित पवन जाधव , अकोला,दि.७- जिल्ह्यात...\nदेशी दारू दुकानातुन देशी दारू च्या २२ पेटया व २१ बाटल्या ची चोरी - दारू पेटया व बाटलसह आरोपी व दोन अल्पवयीन बालक पकडले. कन्हान ता.प्र.दी.७ : – नागपुर जबलपुर महामार्गा वरील जुना पोष्टआफिस जवळील हरि हर देशी दारू दुकानातुन चो...\nशिरपुर,बलकुवे येथील राशन दुकानदार योगेश म.पाटील ग्राहकांना पुर्ण धान्य देत नाहीत किंवा छापील पावती ही देत नाहीत - > खोचक प्रश्न..अचूक उत्तर..संविधान द्वारे.. > Simple question..a precise answe ...By constitution.. > सरल सवाल..सटीक जवाब ... संविधान द्वारा ..\nब्रेकिंग न्यूज :- मोदींच्या दिमाखाच्या बत्तीला ऊर्जामंत्री नितीन राऊतने केले गुल संपूर्ण लाईट नाही होणार बंद संपूर्ण लाईट नाही होणार बंद - कोरोना अपडेट :- एकीकडे देशावर कोरोनाचे संकट असतांना पंतप्रधान नरेन्द्र मोदी हे आपल्या भाजप पक्षाच्या दिनांक 5 एप्रिलला 9 वाजून 9 मिनिटांनी 40 वर्ष पूर्ण झ...\n*येवला बोकटे येथील जागृत देवस्थान श्री काल भैरवनाथ यात्रा ह्या वर्षी रद्द* - येवला बोकटे येथील जागृत देवस्थान श्री काल भैरवनाथ यात्रा ह्या वर्षी रद्द* - येवला बोकटे येथील जागृत देवस्थान श्री काल भैरवनाथ यात्रा ह्या वर्षी रद्द येवला प्रतिनिधी/ विजय खैरनार येवला: ता.०३; नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील बो...\nवादळी पावसासह गारपीट झाल्याने मोठे नुकसान - विदर्भ वतन न्यूज पोर्टल, गोंदिया गोंदिया/ भंडारा – जवाहरनगर परिसरात गुरूवारी सायंकाळी वादळी पावसासह गारपीट\n म्हशीची किंमत 51 लाख - हिसार हरियाणामधील हिसार जिल्ह्यातील लिटणी गावात राहणारे शेतकरी सुखबीर ढांडा यांची जागतिक विक्रम केलेली मुऱ्हा जातीची म्हैस सरस्वतीला पंजाबच्या लुधियाना ...\nचंद्रपुरातील दारूबंदी उठवा:खासदार झाल्यानंतर बाळू धानोरकरांची पहिली मागणी\nचंद्रपुरातील दारुबंदीमुळे महसूल आणि रोजगार बुडाला आहे. त्यामुळे ही दारुबंदी तातडीनं उठवा अशी मागणी काँग्रेसचे राज्यातील ए���मेव खासदार ...\nचंद्रपुरात भर दिवसा युवकाचा खून\nचंद्रपूर/प्रतिनिधी: धारदार शस्त्रांनी एका युवकावर वार करून त्याची निर्घृण हत्या केल्याची घटना शनिवारी चंद्रपुरातील घुटकाळा परिसरात दुप...\nचंद्रपूर; इंडोनेशिया वरून नागपूरला आलेल्या चंद्रपूरच्या व्यक्तीचा रिपोर्ट आला कोरोना पॉझिटिव्ह\nनागपुर/ललित लांजेवार: 39 वर्षीय चंद्रपूर येथील निवासी असलेला रुग्ण हा नागपुरात कोरोना पॉझिटिव आढळून आला आहे.हा रुग्ण इंडोनेशि...\nचंद्रपुर;ईरई नदीत कारसह युवक गेला वाहून\nवाहत्या पाण्यातून गाडी टाकणे युवकाला पडले महागात चंद्रपुर/ललित लांजेवार: वाहत्या पाण्यातून गाडी टाकणे एका युवकाला चांगलेच महागात पड...\nसंवेदना युवा मंच ने घेतला जल-संधारणाचा ध्यास\nउमेश तिवारी/कारंजा (घाडगे): कारंजा येथील संवेदना युवा मंच या सामाजिक ग्रुप ने समाजसेवेचा एक नवा ध्यास घेतला आहे. फक्त गावपातळीवर असले...\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न राहणार आहे. काव्यशिल्प टीम ९१७५९३७९२५ ई- मेल - khabarbat1@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mymarathi.net/feature-slider/dgipr-106/", "date_download": "2020-04-07T16:35:48Z", "digest": "sha1:DNKROTRLJDY6NKD4N7ATHP2OTA54OHPT", "length": 10333, "nlines": 61, "source_domain": "mymarathi.net", "title": "कोरोना आपत्तीसाठी विभागीय आयुक्तांना ४५ कोटींचा निधी - My Marathi", "raw_content": "\nकोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने पुण्यात पाच भागात संचारबंदी\nट्रम्प यांनी धमकावल्याच्या अवघ्या 6 तासांत भारताने हायड्रॉक्सीक्लोरोक्विन निर्यात बंदी केली शिथील इतरांना देणार,पण देशाला प्रथम प्राधान्य\nपुण्यातील ससून रुग्णालयात तिघांचा करोनानं मृत्यू\nकरोनाशी लढण्यासाठी अरविंद केजरीवाल यांचा मोठा 5T प्लान (व्हिडीओ)\nशोधून शोधून करावे लागेल कोरोनाशी दोन हाथ ..अन्यथा करेल तो आपला घात -आबा बागुल\nपंतप्रधान सहाय्यता निधीला विजय पुसाळकर यांची १ कोटी रुपयांची मदत\nलायन्स क्लबकडून २ लाख ५१ हजारची मुख्यमंत्री सहायता निधीस मदत\nकोरोनाशी सामना – सील केलेल्या भागाचा उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या बैठकीतआढावा (व्हिडीओ)\nरेल्वेचे डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी दररोज 1000 PPE किट्सची निर्मिती\nबँक ऑफ बडोदाने महिला एसए���जी, शेतकरी यांच्यासाठी पुढे केला आर्थिक मदतीचा हात\nHome Feature Slider कोरोना आपत्तीसाठी विभागीय आयुक्तांना ४५ कोटींचा निधी\nकोरोना आपत्तीसाठी विभागीय आयुक्तांना ४५ कोटींचा निधी\nमुंबई, दि. 18 : कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे पसरलेली रोगराई नियंत्रित करण्यासाठी विभागीय आयुक्तांना 45 कोटी इतका निधी देण्यास मान्यता देण्यात आली आहे. बाधित जिल्ह्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून तत्काळ निधी उपलब्ध करुन देण्याचा निर्णय राज्य कार्यकारी समितीने घेतला आहे.\nकोरोना विषाणुचा प्रादुर्भाव नियंत्रित करण्यासाठी कोकण विभागासाठी 15 कोटी, पुणे विभागासाठी 10 कोटी, नागपूर विभागासाठी 5 कोटी, अमरावतीसाठी 5 कोटी, औरंगाबादसाठी 5 कोटी, नाशिकसाठी 5 कोटी याप्रमाणे एकूण 45 कोटींचा निधी वितरीत करण्यात येणार आहे.\nकोरोना विषाणुचा प्रादुर्भाव नियंत्रित करण्यासाठी बाधित झालेल्या व्यक्तींसाठी विलगीकरण कक्ष स्थापन करणे, तात्पुरती निवासी व्यवस्था करणे, अन्न, कपडे वैद्यकीय देखभाल, नमुने गोळा करण्यावरील खर्च तपासणी/छाननीसाठी सहाय्य, Contact Tracing शासनाच्या अतिरिक्त चाचणी प्रयोगशाळा स्थापन करण्याचा खर्च व उपभोग्य वस्तू, अग्निशमन, पोलीस, स्थानिक स्वराज्य संस्था व आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांच्या वैयक्तीक संरक्षणासाठी प्रतिरोधक साधनांचा खर्च व व्हेंटीलेटर, हवा शुद्धीकरण यंत्र, थर्मल स्कॅनर्स व इतर साधनांसाठी खर्च करण्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून 45 कोटी विभागीय आयुक्तांना वितरीत करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे.\nपुणे, पिंपरी-चिंचवडमधील सर्व परमीट रूम, बार, रेस्टॉरंट, क्लब ३१ मार्चपर्यंत बंद- जिल्हाधिकारी नवल किशोर राम\nकोरेगाव- भीमा चौकशी आयोगाची सुनावणी दि. ३० मार्च ते ४ एप्रिलदरम्यान मुंबईत\nपुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. शिवाय पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. http://mymarathi.net/ मालक-संपादक : शरद लोणकर *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/\nकोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने पुण्यात पाच भागात संचारबंदी\nट्रम्प यांनी धमकावल्याच्या अवघ्या 6 तासांत भारताने हायड्रॉक्सीक्लोरोक्विन निर्यात बंदी केली शिथील इतरांना देणार,पण देशाला प्रथम प्राधान्य\nकरोनाशी लढण्यासाठी अरविंद केजरीवाल यांचा मोठा 5T प्लान (व्हिडीओ)\nया न्यूज वेब पोर्टल पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालयअंतर्गत मान्य राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.chawadi.com/better-opportunities-for-goat-exporters/", "date_download": "2020-04-07T16:29:51Z", "digest": "sha1:SWRJ7QBEOPZSTKSR5JK3T46RZAPERERF", "length": 11027, "nlines": 133, "source_domain": "www.chawadi.com", "title": "मटण निर्यातीमधून शेळीपालकांना उत्तम संधी.. - Chawadi", "raw_content": "\nमटण निर्यातीमधून शेळीपालकांना उत्तम संधी..\nमटण निर्यातीमधून शेळीपालकांना उत्तम संधी..\nमटण निर्यातीमधून शेळीपालकांना उत्तम संधी..\nजाणून घ्या मटण निर्यातीचे निकष\nशेळीपालन व्यवसायात जर फायदा वाढवायचा असेल तर स्थानिक बाजारपेठेतील विक्रीबरोबरच मटणाची निर्यात हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. निर्यातीमुळे स्थानिक बाजारपेठेत मटणाच्या विक्रीसाठी व दरासाठीची करावी लागणारी कसरत व धडपड कमी करता येते.\nभारत मटण मुख्यतः अरब अमिराती, सौदी अरेबिया, कतार, कुवेत ओमान व इतर अशा जवळपास २५ देशांना निर्यात करतो. मटणाची किंवा कुठल्याही शेती व शेतीपूरक मालाची निर्यात करायची असेल तर त्याला काही अटी व नियम पाळावे लागतात जे आयात करणाऱ्या देशाचे व भारत सरकारच्या निर्यात विभागाने प्रमाणित केलेले असतात.\nभारतात केंद्र शासनाअंतर्गत अपेडा (APEDA ः Agricultural and Processed Food Products Export Development Authority) नावाची संस्था कार्यरत आहे. या संस्थेच्या परवानगीशिवाय भारतामधून कुठल्याही शेती व शेतीपूरक मालाची निर्यात करता येत नाही. या संस्थेचे मुख्य ���ार्यालय दिल्ली येथे तर विभागीय उपशाखा महाराष्ट्रात मुंबई येथे आहे. कुठल्याही मालाची निर्यात करायची असेल तर त्या मालाची अपेडा संस्थेत नोंदणी करणे अनिवार्य असते.\nबोकडाच्या मटणाच्या निर्यातीसाठी आवश्यक नियम व अटी\n– केंद्र शासनाने मटणाच्या निर्यातीसाठी कत्तलखाना, मटणाचे उपपदार्थ निर्मिती यासाठी काही नियम ठरवले आहेत जे पाळणे बंधनकारक आहे.\n– निर्यातीसाठी वापरला जाणारा कत्तलखाना हा अपेडाने नोंदणीकृत व परवानाधारक असणे आवश्यक आहे. दर वर्षी नवीन नोंदणी करावी लागते.\n– कत्तलखान्याची एफएसएसएअाय फूड सेफ्टी ॲण्ड स्टॅण्डर्ड ॲथोरिटी अाॅफ इंडियामार्फत नियमित तपासणी केली जाते. ज्यामध्ये स्वच्छता, नोंदी, जनावराची कापणी अगोदर व कापल्यानंतर गुणवत्ता, कामगार, प्रयोगशाळा या गोष्टीची तपासणी केली जाते.\n– भारताच्या निर्यात नियमानुसार निर्यातक्षम मटणाच्या विविध सूक्ष्मजीवाणूंसाठीच्या चाचण्यांसोबतच इतर काही चाचण्या घेतल्या जातात. निर्यातीअगोदर शासनाच्या पशुवैद्यकाकडून मटणाच्या गुणवत्तेचे प्रमाणपत्र घेणे बंधनकारक असते.\n– प्रत्येक निर्यातीच्या मटणाबरोबर कापलेल्या जनावरांचे आरोग्य प्रमाणपत्र देणे अनिवार्य असते. ज्यामध्ये ती जनावरे आयात करणाऱ्या देशांच्या मागणीनुसार काही विशिष्ट रोगांपासून मुक्त असणे अनिवार्य असते तरच मटणाची त्या देशात निर्यात होऊ शकते.\n– निर्यात केले जाणारे मटण हे शासनाने प्रमाणित केलेल्या कत्तलखान्यात कापलेले असणे आवश्यक असते.\n– शासनाने अपेडा मार्फत प्रमाणित केलेल्या कत्तलखान्याची संख्या अाणि वेगवेगळ्या शेती व शेतीपूरक मालाची निर्यात करणाऱ्या नोंदणीकृत लोकांची अपेडाच्या संकेतस्थळावर यादी दिलेली आहे.\nमटणाच्या गुणवत्तेवर परिणाम करणारे घटक\nमटणाची गुणवत्ता ठरविणारे घटक\nकापण्याअागोदर ठेवलेल्या ठिकाणची स्थिती\nकापण्याअगोदर कोंडून ठेवलेला वेळ\nमटण उद्योग वाढविण्यासाठी आवश्यक बाबी\n– मटणाच्या स्वच्छ निर्मितीचे महत्त्व व जागरूकता\n– मटणाची गुणवत्ता ठरविणाऱ्या प्रयोगशाळांची निर्मिती व योग्य जडणघडण\n– नोंदणीकृत कत्तलखाण्याची संख्या वाढविण्याची गरज\n– कुशल मजुरांसाठी प्रशिक्षणाची गरज\n– कत्तलखान्याच्या गुणवत्तेच्या तपासणीसाठी तपासणी यंत्रणा आणखी विकसित करणे\n– योग्य जनावरांची कत्तलीसाठी निवड व त्यांचे योग्य संगोपन\n– मटणाच्या चांगल्या गुणवत्तेसाठीचे नियम व गुणवत्ता मटण आयात करणाऱ्या देशाशी मिळतीजुळती असणे.\nअग्रोवोन , डॉ. तेजस शेंडे\n(पशुअनुवंश व पशुपैदास विभाग, क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय शिरवळ, ता. खंडाळा, जि. सातारा)\n2 responses on \"मटण निर्यातीमधून शेळीपालकांना उत्तम संधी..\"\nस्वतःचे पोट दुखले अणि या बिझनेसची संकल्पना सुचली…Business Motivation\nतुम्ही तुमच्या बिझनेसचे प्रमोशन करताना या पर्यायाचा वापर करून बघितला आहे का\nबिझनेस वाढवण्यासाठी काही बूस्टर टिप्सBusiness Top Up\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%B5-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE-2/", "date_download": "2020-04-07T17:51:48Z", "digest": "sha1:6HHIFWXTIXV2OG7IZMT5LOBYICB6DN45", "length": 8877, "nlines": 134, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचा सेवायज्ञ | Janshakti Newspaper", "raw_content": "\nसतपंथ चॅरीटेबल ट्रस्टतर्फे पंतप्रधान सहाय्यता निधीला 51 हजाराची देणगी\nभगवान महावीर जन्मकल्याणक निमित्त श्री जैन युवा फाउंडेशनतर्फे विविध कार्यक्रम\nशेंदुर्णीत पथसंचालन : लॉकडाऊन झुगारल्यास कारवाई\nघरातच बुध्द वंदना ग्रहण करा\nकुसूंब्याला गावठी दारु अड्डयावर एमआयडीसी पोलिसांचा छापा\nभुसावळात सोशल मिडीयावर आक्षेपार्ह पोस्ट : रेल्वे कर्मचार्याविरुद्ध गुन्हा\nधुळे जिल्ह्यात १२ एप्रिलनंतर मोफत तांदूळच्या वितरणास सुरवात\nफैजपूरात 23 दुचाकींवर प्रांताधिकार्यांनी केली कारवाई\nताडजीन्सीत आदिवासी बांधवाचे घर आगीत जाळून खाक\nसतपंथ चॅरीटेबल ट्रस्टतर्फे पंतप्रधान सहाय्यता निधीला 51 हजाराची देणगी\nभगवान महावीर जन्मकल्याणक निमित्त श्री जैन युवा फाउंडेशनतर्फे विविध कार्यक्रम\nशेंदुर्णीत पथसंचालन : लॉकडाऊन झुगारल्यास कारवाई\nघरातच बुध्द वंदना ग्रहण करा\nकुसूंब्याला गावठी दारु अड्डयावर एमआयडीसी पोलिसांचा छापा\nभुसावळात सोशल मिडीयावर आक्षेपार्ह पोस्ट : रेल्वे कर्मचार्याविरुद्ध गुन्हा\nधुळे जिल्ह्यात १२ एप्रिलनंतर मोफत तांदूळच्या वितरणास सुरवात\nफैजपूरात 23 दुचाकींवर प्रांताधिकार्यांनी केली कारवाई\nताडजीन्सीत आदिवासी बांधवाचे घर आगीत जाळून खाक\nसार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचा सेवायज्ञ\nin खान्देश, जळगाव, ठळक बातम्या\nजळगाव-सार्वजनिक गणेशोत��सव महामंडळाच्या वतीने शहर लॉकडाऊन दरम्यान आज पुन्हा एकदा अन्नदान करण्यात आले. आज शहरातील असोदा रेल्वेगेट परिसर ते गोलाणी मार्केट पर्यंत, त्यासोबतच सुप्रीम कॉलनी, ट्रान्सपोर्ट नगर, इच्छादेवी मंदिर परिसर, जिल्हा शासकीय रुग्णालय तसेच विविध भागात जाऊन गरजू नागरिक, भिक्षूक, निराधार वृद्ध आदी घटकांसाठी सेवा पुरविण्यात आली. या सेवेचा शेकडो व्यक्तींनी लाभ घेतला. पुरीभाजी पाकिटाद्वारे महामंडळाच्या कार्यकर्त्यांनी 2,2 च्या गटाने जाऊन वितरण केले आजही पोलीस बांधवानी सदर सेवेचा लाभ घेतला.\nया कार्यात सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष सचिन नारळे, किशोर भोसले,अनिल जोशी,अजय गांधी, सूरज दायमा, जगदीश जोशी, दीपक साखरे, धनंजय चौधरी, प्रणव नेवे, भूषण शिंपी, दीपक नाझरकर यांनी सेवा दिली.\nदानशूर व्यक्तींची मोलाची मदत\nसार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष श्री सचिन नारळे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत समाजातील सर्व स्तरातील दानशूर व्यक्ती व संस्थानी मोठ्या प्रमाणात मदतीची इच्छा व्यक्त केली आहे व एकप्रकारे या यज्ञात सहभाग नोंदवीत आहेत. समाजातील जास्तीत जास्त संवेदनशील नागरिकांनी या राष्ट्रीय आपत्तीच्या वेळेस सहकार्य करावे असे आवाहन सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या वतीने करण्यात येत आहे.\nजीवनावश्यक वस्तुंची वाहतुक करणाऱ्या वाहनांना मिळणार ऑनलाईन परवानगी\nअमळनेरात डॉक्टर्स करणार मोफत तपासणी\nसतपंथ चॅरीटेबल ट्रस्टतर्फे पंतप्रधान सहाय्यता निधीला 51 हजाराची देणगी\nभगवान महावीर जन्मकल्याणक निमित्त श्री जैन युवा फाउंडेशनतर्फे विविध कार्यक्रम\nअमळनेरात डॉक्टर्स करणार मोफत तपासणी\nजीवनावश्यक वस्तूंची दुकाने २४ तास\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A_%E0%A5%A9", "date_download": "2020-04-07T17:45:07Z", "digest": "sha1:ZNPHCKXSLYXR72FGXAIIF3EOW6UJQNBK", "length": 14248, "nlines": 122, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "मार्च ३ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n<< मार्च २०२० >>\nसो मं बु गु शु श र\n१ २ ३ ४\n५ ६ ७ ८ ९ १० ११\n१२ १३ १४ १५ १६ १७ १८\n१९ २० २१ २२ २३ २४ २५\n२६ २७ २८ २९ ३० ३१\nमार्च ३ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ६१ वा किंवा लीप वर्षात ६२ वा दिवस असतो.\nइ. स. ७८: शालिवाहन शकास प्रारंभ झाला.\n८६ - युजेनियस चौथा पोपपदी.\n१५७५ - मुग़ल बादशाह अकबराने तुकारोईच��या लढाईमध्ये बंगाली सेनेला पराभूत केले\n१८४५ - फ्लोरिडा अमेरिकेचा २७वे राज्य झाले.\n१८६५ - हॉंगकॉंग ॲंड शांघाय बॅंकिंग कार्पोरेशन (HSBC) ची स्थापना झाली.\n१८४९ - मिनेसोटाला अमेरिकेचा प्रांत म्हणून मान्यता.\n१८५७ - फ्रांस व युनायटेड किंग्डमने चीन विरुद्ध युद्ध पुकारले.\n१८६३ - आयडाहोला अमेरिकेचा प्रांत म्हणून मान्यता.\n१८७७ - फ्रांसने अमेरिकेला स्टॅच्यू ऑफ लिबर्टी हे भेट दिले.\n१८७८ - बल्गेरियाला ओट्टोमान साम्राज्यापासून स्वातंत्र्य.\n१८८५ - अमेरिकन टेलिफोन ॲंड टेलिग्राफ कंपनी (AT &T) ची स्थापना झाली.\n१९०४ - जर्मनीचा कैसर विल्हेम दुसर्याचा आवाज प्रथम मुद्रित केला गेला.\n१९१८ - पहिले महायुद्ध - ब्रेस्ट-लिटोव्स्कचा तह - युद्धातील रशियाचा सहभाग समाप्त. फिनलंड, लात्व्हिया, एस्टोनिया, पोलंड व लिथुएनियाच्या स्वतंत्र अस्तित्त्वाला मान्यता.\n१९२३ - टाईम मॅगझिनचे पहिले मासिक प्रकाशित झाले.\n१९३० - नाशिक येथील कला राम मंदिरात सर्वांना प्रवेश मिळण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सत्याग्रह केला.\n१९३१ - अमेरिकेने स्टार स्पॅंगल्ड बॅनर या गीतास राष्ट्रगीताचा दर्जा दिला.\n१९३८ - सौदी अरेबियात खनिज तेल सापडले.\n१९३९ - गांधीजींनी मुंबईत आमरण उपोषण सुरू केले.\n१९४२ - दुसरे महायुद्ध - जपानी वायुदलाने पश्चिम ऑस्ट्रेलियातील ब्रूम गावावर बॉम्बफेक केली. १०० ठार.\n१९४३ - दुसरे महायुद्ध - लंडनमध्ये बॉम्बविरोधी आश्रयस्थानात घुसताना झालेल्या चेंगराचेंगरीत १७३ ठार.\n१९४५ - दुसरे महायुद्ध - आत्तापर्यंत तटस्थ असलेल्या फिनलंडने जर्मनी, जपान व मित्रदेशांविरुद्ध युद्ध पुकारले\n१९५३ - कॅनेडियन पॅसिफिक एरलाइन्सचे विमान पाकिस्तानच्या कराची शहराजवळ कोसळले. ११ ठार.\n१९५८ - नुरी अस सैद १४व्यांदा इराकच्या पंतप्रधानपदी.\n१९६१ - हसन दुसरा मोरोक्कोच्या राजेपदी.\n१९६६ - ब्रिटिश ओव्हरसीझ एरवेझचे बोईंग ७०७ जातीचे विमान जपानच्या माउंट फुजीवर कोसळले. १२४ ठार.\n१९६६ - डॉ. धनंजयराव गाडगीळ पुणे विद्यापीठाचे ६वे कुलगुरू झाले.\n१९७१ - भारत-पाकिस्तान युद्धाला सुरुवात झाली\n१९७३ - भारताच्या ओडिशा राज्यात राष्ट्रपती राजवट.\n१९७४ - तुर्कस्तानचे डी.सी.१० जातीचे विमान पॅरिसजवळ कोसळले. ३४६ ठार.\n१९८६ - ऑस्ट्रेलिया कायदा १९८६ प्रमाणे, ऑस्ट्रेलिया देश युनायटेड किंगडम पासुन पूर्णपणे स्वतंत्र झाला.\n१९९१ - लॉस एन्जेल्सच्या पोलिसांचे रॉडनी किंग नावाच्या टॅक्सीचालकाला चोप देतानाचे चित्रीकरण केले गेले.\n१९९४ - जयपूर येथील गिटारवादक पंडित विश्वमोहन भट यांना ग्रॅमी पुरस्कार प्रदान केला.\n१९९५ - सोमालियातून संयुक्त राष्ट्रांचे शांतिदल बाहेर पडले.\n२००१ - अमेरिकन वायु दलाचे सी.२३ जातीचे विमान जॉर्जियात कोसळले. २१ ठार.\n२००३ - महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे देण्यात येणार्या शरच्चंद्र चटोपाध्याय पुरस्कारासाठी ज्येष्ठ लेखिका डॉ. सरोजिनी वैद्य यांची निवड झाली.\n२००५ - स्टीव्ह फॉसेट यांनी ग्लोबल फायर या विमानातून एकट्याने आणि परत इंधन न भरता ६७ तासांत पृथ्वीप्रदक्षिणा पूर्ण केली.\n२००९ - स्टेट बैंक ऑफ़ इंडिया ने स्मार्ट यूनिट योजनेचा प्रारंभ केला\n२०१५ - २० डिसेंबर २०१३ रोजी संयुक्त राष्ट्रसंघाने ३ मार्च हा जागतिक वन्यजीव दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली.\n१४५५ - जॉन दुसरा, पोर्तुगालचा राजा.\n१८३९ - जमशेटजी टाटा, भारतीय उद्योगपती.\n१८४७ - अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल, स्कॉटिश संशोधक.\n१८८० - अचंत लक्ष्मीपति - आयुर्वेदिक औषधांच्या प्रचार-प्रसारासाठी प्रसिद्ध\n१९०२ - रामकृष्ण खत्री - भारताचे प्रमुख क्रांतिकारकांमधील एक\n१९२० - किर्लोस्कर मासिकाचे संपादक मुकुंद शंकरराव किर्लोस्कर\n१९२३ - इतिहासकार आणि ललित लेखक प्रा. सदाशिव नथोबा आठवले\n१९२६ - संगीतकार रवि शंकर शर्मा उर्फ रवि\n१९२८ - कवी आणि लेखक पुरुषोत्तम पाटील\n१९३० - इयोन इलेस्कु, रोमेनियाचा राष्ट्राध्यक्ष.\n१९३९ - भारतीय कसोटी क्रिकेटपटू एम. एल. जयसिंहा\n१९५५ - विनोदी अभिनेता जसपाल भट्टी\n१९६७: गायक आणि संगीतकार शंकर महादेवन\n१९७६ - राइफ़लमैन संजय कुमार- परमवीर चक्राने सम्मानित भारतीय सैनिक\n१९७७: भारताचा चौथा ग्रॅंडमास्टर अभिजित कुंटे\n५६१ - पोप पेलाजियस पहिला.\n१७०७ - औरंगझेब, मोगल सम्राट.\n१९१९ - कादंबरीकार हरी नारायण आपटे\n१९३७ - आमेलिया इअरहार्ट, अमेरिकन वैमानिक (बेपत्ता).\n१९४३ - जॉर्ज थॉम्पसन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.\n१९६५ - अमिरबाई कर्नाटकी - जुन्या हिंदी चित्रपटाची प्रसिद्ध नटी, गायिका, पार्श्वगायिका तसेच \"कन्नड कोकिळा\" म्हणून प्रसिद्ध\n१९६७ - माजी अर्थमंत्री आणि कर्तबगार प्रशासक स. गो. बर्वे\n१९७७ - अभिजित कुंटे - भारतीय ग्रॅंडमास्टर.\n१९८२ - ज्ञानपीठ पुरस्कार विजेते उर्दू शायर रघुपती सहाय उर्फ फिरक गोरखपुरी\n१९९५ - तबलावादक पं. निखील घोष\n१९९९ - गेर्हार्ड हर्झबर्ग, जर्मन रसायनशास्त्रज्ञ.\n२००० - रंजना देशमुख, मराठी चित्रपट अभिनेत्री.\n२००२- जी.एम.सी. बालायोगी, प्रसिद्ध राजनीतिज्ञ, पूर्व लोकसभा अध्यक्ष\n२००९ - यादवेन्द्र शर्मा 'चन्द्र' - राजस्थानचे सर्वाधिक चर्चित व प्रसिद्ध उपन्यासकार, कथाकार तसेच नाटककार\n२०१५ - डॉ. राष्ट्रबंधु, बाल साहित्याचे प्रसिद्ध साहित्यकार\nशहीद दिन - मलावी.\nमुक्ति दिन - बल्गेरिया.\nबीबीसी न्यूजवर मार्च ३ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)\nमार्च १ - मार्च २ - मार्च ३ - मार्च ४ - मार्च ५ - (मार्च महिना)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-river-linking-project-state-will-completemaharashtra-23926", "date_download": "2020-04-07T15:59:24Z", "digest": "sha1:6WEZ6P4GZJUBJBF5S437NUBRZZSYCA26", "length": 21566, "nlines": 161, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, River linking project state will complete?,Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनदी जोड प्रकल्प राज्य उभारणार\nनदी जोड प्रकल्प राज्य उभारणार\nबुधवार, 9 ऑक्टोबर 2019\nमुंबई : कायम दुष्काळी भागातील नागरिकांना प्रामुख्याने पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, या हेतूने महत्त्वाकांक्षी दमणगंगा-पिंजाळ व नार-पार-दमणगंगा-तापी-गोदावरी हे नदीजोड प्रकल्प स्वतः उभारण्याच्या पर्यायांवर राज्य शासन विचार करीत आहे.\nमुंबई : कायम दुष्काळी भागातील नागरिकांना प्रामुख्याने पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, या हेतूने महत्त्वाकांक्षी दमणगंगा-पिंजाळ व नार-पार-दमणगंगा-तापी-गोदावरी हे नदीजोड प्रकल्प स्वतः उभारण्याच्या पर्यायांवर राज्य शासन विचार करीत आहे.\nकेंद्र, गुजरात आणि महाराष्ट्र सरकारच्या पातळीवरील दिरंगाईमुळे हे प्रस्तावित नदी जोड प्रकल्प अनिश्चित काळासाठी लांबणीवर पडण्याची शक्यता ओळखून राज्य या निर्णयापर्यंत पोचल्याचे समजते. त्यासाठी दीर्घकालीन मुदतीच्या कमीत कमी व्याजदरावर निधी उभारणी प्रस्तावित आहे. त्यामुळे राज्यातील हे आंतरराज्यीय व राज्याअंतर्गत प्रकल्प सामंजस्य कराराद्वार�� राष्ट्रीय प्रकल्पांऐवजी राज्याच्या स्वनिधीतून राज्याअंतर्गत प्रकल्प म्हणून पूर्ण करावेत, असा विचार राज्य सरकारच्या पातळीवर सुरू आहे.\nतसेच, हे नदीजोड प्रकल्प प्रामुख्याने पिण्याच्या पाण्यासाठी तसेच तुटीच्या खोऱ्यातील भागासाठी असल्यामुळे हे विशिष्ट प्रकल्प राबविण्यासाठी या प्रकल्पांना राज्यपालांच्या निधी वाटपाच्या सूत्राबाहेर ठेवण्याचा विचारही आहे.\nकेंद्र सरकारने १९८० साली तयार केलेल्या नॅशनल परस्पेक्टीव्ह प्लानमध्ये देशातील एकूण ३० आंतरराज्यीय नदी जोड योजनांची आखणी करण्यात आली. या योजनांपैकी महाराष्ट्र व गुजरात राज्यांमधील दमणगंगा-पिंजाळ व पार-तापी-नर्मदा या दोन आंतरराज्यीय योजना प्रस्तावित आहेत.\nत्यानुसार केंद्रातर्फे प्रस्तावित दोन आंतरराज्यीय व महाराष्ट्र राज्याअंतर्गत चार नदीजोड प्रकल्प राष्ट्रीय प्रकल्प म्हणून प्रस्तावित करून त्यानुसार महाराष्ट्र, गुजरात व केंद्र सरकार यांच्यात करायच्या सामंजस्य कराराचा मसुदा केंद्र सरकारला सादर झाला आहे. या सामंजस्य करारानुसार आंतरराज्यीय नदीजोड प्रकल्पातील दोन्ही राज्यांमधील प्रस्तावित पाणीवाटपाबाबत गुजरात सरकारने अद्यापही सहमती दिलेली नाही.\nराज्याच्या मुख्य सचिव स्तरावरून या वाटाघाटी सुरू आहेत. मात्र, या प्रक्रियेत दोन वर्षांचा कालापव्यय झालेला असूनदेखील अद्यापही गुजरात सरकारने सहमती दिलेली नाही. तसेच, प्रस्तावित पार-तापी-नर्मदा व दमणगंगा-पिंजाळ या आंतरराज्यीय नदीजोड प्रकल्पातील दोन्ही राज्यांतील पाणीवाटपाच्या गुंतागुंतीमुळे महाराष्ट्राचे पाणी गुजरातला दिले जात आहे, अशी चर्चा सुरू झाल्याने या प्रकल्पालाही विरोध होत आहे.\nवास्तवित पाहता, दमणगंगा-पिंजाळ या प्रकल्पातून मुंबई शहराला पिण्यासाठी ५७९ दशलक्ष घनमीटर (२० टीएमसी), नार-पार-गिरणा प्रकल्पातून तुटीच्या तापी खोऱ्यात (गिरणा) ३०५ दशलक्ष घनमीटर (१०.७६ टीएमसी), दमणगंगा-वैतरणा-गोदावरी, दमणगंगा-एकदरे-गोदावरी व पार-गोदावरी नदीजोड प्रकल्पातून दुष्काळी गोदावरी खोऱ्यात ४४२ दशलक्ष घनमीटर (१५.६० टीएमसी), उर्ध्व वैतरणा प्रकल्पातून दमणगंगा-पिंजाळ प्रकल्प पूर्ण झाल्यावर गोदावरी खोऱ्यात अतिरिक्त २८३ दशलक्ष घनमीटर (१० टीएमसी) पाणी उपलब्ध होऊ शकते. मात्र, विविध कारणांमुळे केंद्र आणि गुजरा�� व महाराष्ट्र सरकारच्या पातळीवर होत असलेल्या दिरंगाईमुळे ही प्रस्तावित नदी जोड योजना अनिश्चित काळासाठी लांबणीवर जाण्याची शक्यता आहे.\nत्याचमुळे आंतरराज्यीय दमणगंगा-पिंजाळ नदीजोड प्रकल्प व राज्याअंतर्गत नार-पार-गिरणा, पार-गोदावरी, दमणगंगा-वैतरणा-गोदावरी व दमणगंगा-एकदरे-गोदावरी हे नदीजोड प्रकल्प गुजरात व केंद्र शासनासोबत सामंजस्य करार करून राष्ट्रीय प्रकल्प म्हणून राबविण्याऐवजी राज्याअंतर्गत प्रकल्प म्हणून दीर्घकालीन मुदतीचे कमीत कमी व्याजदराने निधी उभारून राबविण्याचे प्रस्तावित आहे.\nशिवाय हे नदीजोड प्रकल्प तीन महामंडळात विभागले गेले आहेत. या प्रकल्पांच्या एकत्रित व एकसूत्रीय अंमलबजावणीसाठी थेट शासनाअंतर्गत स्वतंत्र मुख्य अभियंता कार्यालय स्थापन करून या कार्यालयाने मिशन मोडमध्ये कालबद्ध नियोजन करून निश्चित मुदतीत प्रकल्प पूर्ण करून ते संबंधित महामंडळाकडे हस्तांतरित करावे, असेही विचाराधीन आहे. हे नदीजोड प्रकल्प राज्याच्या स्वनिधीतून राज्याअंतर्गत प्रकल्प म्हणून राबविण्याबाबतचा राज्य शासनाचा निर्णय केंद्र सरकारला कळवून, त्यासाठी केंद्राकडून अर्थसहाय्य मिळविण्यासाठी विनंती करावी, असाही विचार असल्याचे समजते.\nविशेषतः दमणगंगा-पिंजाळ पूर्ण झाल्यावर उर्ध्व वैतरणा प्रकल्पातून गोदावरी खोऱ्यात अतिरिक्त २८३ दशलक्ष घनमीटर (१० टीएमसी) पाणी देणे शक्य आहे. त्यामुळे गोदावरील खोऱ्यात एकूण २५.६० टीएमसी पाणी वळवणे शक्य होणार आहे. याचा कायम दुष्काळी मराठवाड्याला मोठा दिलासा मिळणार आहे.\nमुंबई गोदावरी गुजरात महाराष्ट्र सरकार व्याजदर\nगोदामांत ९० लाख टन साखर पडून; बंदरात अडकली दोन...\nसोलापूर : अडचणीत सापडलेला साखर उद्योग २०१४-१५ पासून यातून बाहेर पडलेला नाही.\n‘डिपिंग ऑईल’ची चढ्यादराने अनाधिकृत विक्री सुरूच\nनाशिक/सोलापूर : जिल्ह्यात द्राक्ष मालाला उठाव नसल्याने बेदाणा निर्मितीच्या कामाला गती आली\nपदोन्नती प्रकरणात ‘पंदेकृवि’ने काढले पदनवती आदेश\nमहात्मा फुले कृषी विद्यापीठात आजपासून ऑनलाइन...\nनगर ः कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन केले आहे.\nराज्यात दिवसभरात वाढले १२० रुग्ण; कोरोना ७...\nपुणे : राज्यात सोमवारी १२० नवीन रुग्णांची नोंद झाली.\nगोदामांत ९० लाख टन साखर पडून; बंदर���त...सोलापूर : अडचणीत सापडलेला साखर उद्योग २०१४-१५...\n‘डिपिंग ऑईल’ची चढ्यादराने अनाधिकृत...नाशिक/सोलापूर : जिल्ह्यात द्राक्ष मालाला उठाव...\nराज्यात दिवसभरात वाढले १२० रुग्ण;...पुणे : राज्यात सोमवारी १२० नवीन रुग्णांची...\nमराठवाड्यात १०० वर लघु मध्यम प्रकल्प...औरंगाबाद : मराठवाड्यातील ८७३ लघु, मध्यम, मोठ्या...\nरब्बी कांदा उत्पादन २५ लाख टनांनी वाढणारपुणे : देशाच्या कांदा बाजारपेठांमध्ये यंदाच्या...\nभाजीपाल्याच्या नव्या लागवडीबाबत संभ्रम...कोल्हापूर : ‘कोराना’च्या संकटामुळे गेल्या काही...\nअर्धबंदिस्त शेळीपालनाने वाढवले शेतीचे...कृषी विषयात पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर...\nपूर्व विदर्भात पावसाला पोषक हवामानपुणे : राज्यात तापमानाचा पारा सातत्याने...\n`अमूल`कडून शेतकऱ्यांना मंदीतही २००...पुणे : राज्यातील डेअरी उद्योग सध्या अतिशय बिकट...\nराज्यात कोरोना रुग्णसंख्या ७४८;...मुंबई : राज्यातील कोरोनाचा विळखा वाढत चालला...\nकेंद्र सरकारकडून रासायनिक खत अनुदानात...पुणे: ऐन लॉकडाऊनच्या गोंधळात केंद्र सरकारने...\nशेतकरी कंपन्यांची संकलन केंद्रे...पुणे: ‘ई-नाम’ प्रणालीत गेल्या दोन...\nकोरोनामुळे हापूस अडचणीत; मुंबई बाजार...मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वाशी...\nकोरोनामुळे ‘टोमॅटो बेल्ट’ लॉकडाऊन; पुणे...पुणेः गेल्या काही वर्षात जिल्ह्यातील जुन्नर, खेड...\nकोल्हापूर कृषी महाविद्यालयाकडून...कोल्हापूर : येथील कोल्हापूर कृषी महाविद्यालयाच्या...\nराज्यात उष्ण, दमट हवामानाचा अंदाज;...पुणे : तापमानाचा पारा चाळीशी पार गेल्याने उन्हाचा...\nराज्यात आत्तापर्यंत तेरा हजार टन...नगर ः कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर...\nप्रयोगशीलतेतून मिळवले आर्थिक स्थैर्यनाशिक जिल्ह्यातील आडगाव येथील शिवाजी शंकर देशमुख...\n...शेतकरी मात्र 'फार्म क्वाॅरंटाइन' सांगली : कोरोनाने सर्वांची झोप उडाली आहे. संपूर्ण...\nकेसरची चव यंदा दुर्मिळ; संकटांमुळे आंबा...औरंगाबाद: यंदा बहुतांश आंबा बागांना मोजकाच मोहर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://m4marathi.com/?p=4634", "date_download": "2020-04-07T16:29:22Z", "digest": "sha1:WEC6SJQFEZHAHJQ6ZLASKCLOJJ65KVW6", "length": 5103, "nlines": 68, "source_domain": "m4marathi.com", "title": "सौंदर्य पायांचे – m4marathi", "raw_content": "\nमहिला चेहर्याच्या सौंदर्याकडेच सर्वाधिक लक्ष देताना दिसतात; पण त्याच वेळी पायाच्या सौंदर्याकडे मात्र अक्षम्य दुर्लक्ष केले जाते. दहा जणींमध्ये एखाद्याच स्त्रीचे पाय नितळ आणि मुलायम असतात. बहुतेक जणींच्या पायाला भेगा असतात तसेच ते कोरडे आणि रुक्ष असतात. विशेषत: वाढत्या वयाच्या खुणा पायांवर लगेचच जाणवू लागतात. यासाठी पायांची निगा राखणेही अत्यंत आवश्यक आहे. याबाबत सहज करता येण्याजोगे अनेक उपाय आहेत. तळपाय तसेच संपूर्ण पायांना चांगल्या तेलाने हळुवार मसाज करावा. यासाठी तिळाचे तेल किंवा ऑलिव्ह ऑईल उत्तम असते. थंडीमध्ये पायमोजांचा अवश्य वापर करावा. कोमट पाण्यात थोडे कोलन वॉटर टाकून त्यात पाय बुडवून ठेवल्यास शीण आणि थकवा नाहीसा होतो. याबरोबरच लिंबाचा रस किंवा व्हिनेगरमध्ये दही मिसळून ते पायांना चोळावे. १५ मिनिटांनी पाय धुवून टाकावेत. यामुळे पायांची कोरडी झालेली त्वचा मऊ होते. ग्लिसरिन आणि बदाम तेल याच्या वापरामुळेही पाय मुलायम आणि चमकदार राहतात. अंगातील उष्णता वाढल्यास तळपायांची तसेच डोळ्यांची आग होते. यासाठी तळपायांना मेंदी लावल्यास आराम मिळतो. याबरोबरच पायांसाठी आवश्यक व्यायामही करावेत. समुद्रफेसाच्या दगडाने टाचा घासाव्यात. त्यामुळे मृत त्वचा निघून जाण्यास मदत होते.\nघरच्या घरी फेशियल करा\nत्वचेची काळजी कशी घ्यावी \nतारुण्य पिटिकांपासून मुक्ती मिळविण्यासाठी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.newsmasala.in/2019/05/blog-post.html", "date_download": "2020-04-07T17:03:37Z", "digest": "sha1:45U7D3PYZ62JWGUDW26I3SLPCU32RTWE", "length": 11999, "nlines": 83, "source_domain": "www.newsmasala.in", "title": "नगरसेवक लाचलुचपतच्या जाळ्यात !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!", "raw_content": "\n सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \nठाणे::- येथील मीरा भाईंदर मनपाचा नगरसेवक कमलेश यशवंत भोईर, वय 50 वर्ष, प्रभाग क्रमांक 15 ड, मिरा-भाईंदर, ठाणे. राहणार- हरीदर्शन, मिरागांव, ता. जि. ठाणे. व गोरखनाथ ठाकूर शर्मा, वय-48, लेबर काँट्रॅक्टकर, राहणार - रूम नं. 2, कमलेशनगर, मिरागांव, महाजनवाडी, बाबली भाट चाळ, ता. जि. ठाणे या दोघांना लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी लाचेची रक्कम स्वीकारतांना काल सायंकाळी ८ वा. सुमारास ताब्यात घेतले.यातील ���२ वर्षीय तक्रारदार यांचे राहते घराचे पोटमाळ्याचे बांधकाम चालू असुन, यातील तक्रारदार यांनी मिरा भाईंदर महानगरपालिकेची परवानगी घेतली नसून, घराचे पोटमाळ्याचे काम चालू ठेवायचे असल्यास 25,000/- रूपये द्यावे लागतील अशी लाचेची मागणी करुन, पैसे न दिल्यास महानगरपालीका अधिकारी यांना सांगून तक्रारदार यांचे राहते घराचे चालू असलेले पोटमाळ्याचे बांधकाम पाडून टाकू असे सांगून तडजोडीअंती पहिला हप्ता म्हणून रू. 10,000/- लाचेची रक्कम स्वीकारण्याचे मान्य करून, सदर लाचेची रक्कम खाजगी ईसम यांचेकडे देण्यास सांगून, आरोपीत नं 2 खाजगी ईसम यांनी सदर लाचेची रक्कम आलोसे यांचे सांगण्यावरून तक्रारदार यांचेकडून स्विकारली.\nमुख्यमंत्र्यांना दिली संपाची नोटीस ८ जानेवारीला देशव्यापी संप ८ जानेवारीला देशव्यापी संप अनेक प्रलंबित मागण्यांसाठी तब्बल २ कोटी कर्मचारी उतरणार संपात अनेक प्रलंबित मागण्यांसाठी तब्बल २ कोटी कर्मचारी उतरणार संपात सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \nराज्य सरकारी निमसरकारी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांचा ८ जानेवारी २० रोजी देशव्यापी संप...\nमा.मुख्यमंत्री यांना दिली संपाची नोटीस ... नासिक::-अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी समन्वय समितीने २००५ नंतर नियुक्त झालेले राज्यातील कर्मचाऱ्यांना अंशदाई पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करणे, राज्यातील ३० टक्के रिक्त पदे तात्काळ भरून बेरोजगारी कमी करणे, बक्षी समितीचा दुसरा खंड अहवाल प्रसिद्ध करणे,\nकेंद्राप्रमाणे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सर्व वेतन भत्ते लागू करणे, जानेवारी १९ महागाई भत्त्याची थकबाकी व जुलै १९ पासून महागाई भत्ता लागू करणे, अनुकंपा तत्त्वावरील नोकरीसाठी निधन पावलेल्या कर्मचाऱ्यांचे वारस वणवण फिरत आहे तरी अनुकंपा वरील रिक्त पदे तात्काळ भरणे, पाच दिवसाचा आठवडा व निवृत्तीचे वय ६० वर्षे करणे, महिलां कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे दोन वर्ष बाल संगोपन रजा मंजूर करणे, जिल्हा परिषद क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहत असल्याबाबत ग्रामसभा ठराव अनिवार्य केल्याचा ९सप्टेंबर १९ चा ग्रामविकास विभागाचा शासन आदेश रद्द करणे, खाजगी कंत्राटी धोरण रद्द करणे, आदी मागण्यांबाब…\nउप अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक कर�� \nउप अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात नासिक::- शासनाकडून जमीनीच्या भरपाई पोटी रुपये ५१ लाख मंजूर करण्यात आले होते त्या रकमेचा धनादेश अदा करणेसाठी ३००००/- रुपये लाचेची मागणी करण्यात आली होती.\nसदर रक्कम आज प्रकल्प अधिकारी कार्यालय, सिंचन भवन येथे तक्रारदाराकडून पुणेगाव कालवा प्रकल्प अधिकारी, पाटबंधारे विभागाचे उप अभियंता राजेंद्र माधवराव शिरवाडकर यांस ३००००/- रुपये लाचेची रक्कम स्विकारताना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले.\nनाम. छगन भुजबळ यांना देण्यात आले निवेदन मुख्यमंत्री यांनी आपला विशेषाधिकार वापरून तत्काळ झालेला निर्णय मागे घ्यावा मुख्यमंत्री यांनी आपला विशेषाधिकार वापरून तत्काळ झालेला निर्णय मागे घ्यावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कुणी दिले निवेदन, जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा \nराज्य शासनाने सारथी संस्थेचा अन्यायकारक निर्णय त्वरित मागे घ्यावा .\nछावा क्रांतीवीर सेनेचे नाम. छगन भुजबळ यांना निवेदन \nनासिक::-सारथी बंद चा निर्णय शासनाने त्वरित मागे घ्यावा. मुख्यमंत्र्यांनी आपले विशेषाधिकार वापरून निर्णय फिरवावा. ज्यांनी कुणी ही आगळीक केली असेल त्यावर त्वरित कारवाई करण्यात यावी. महाराष्ट्र शासनाने छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे ही संस्था मराठा समाज व कुणबी समाजातील विद्यार्थ्यांच्या हिता करीता स्थापन केलेली आहे.ही संस्था बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याचे आम्हाला समजले असून, हा निर्णय शासनाने त्वरीत माघारी घ्यावा. विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थतेची भावना आहे. मराठा कुणबी समाजाच्या आर्थिक सामाजिक व शैक्षणिक सक्षमीकरणासाठी स्वतंत्र अधिकार असलेल्या छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्थेची \"सारथी\" स्थापना मागील राज्य सरकारने केली होती परंतु असा मंत्रालयातील सरकारी अधिकाऱ्यांनी या स्वायत्त संस्थेवर अंकुश ठेवताना संस्थेच्या अधिकारांना लगाम लावण्याचा प्रयत्न केला आहे, राज्य सरकारने बार्टी च…\nपंधरा वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात आहे, ऋततपाखरं व आनंदी नासिक या साप्ताहिकाचे संपादक पद सांभाळले व आता \"न्यूज मसाला\" हे साप्ताहिक २०१२ पासून प्रकाशित करीत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/celebrating-satara/", "date_download": "2020-04-07T17:46:18Z", "digest": "sha1:X3JLRVDVUZH3Y5ODWOEYUAR5S5GTLSDC", "length": 7633, "nlines": 89, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "साताऱ्यात जल्लोष...", "raw_content": "\nगोरे बंधुंच्या कार्यकर्त्यांची आतषबाजी\nम्हसवड – माढा मतदार संघांत भाजपचे उमदेवार रणजितसिंह निंबाळकर यांच्या विजयी झाल्याने म्हसवड शहरात भाजपा व महायुतीतील घटक पक्षासह निंबाळकर यांना जाहिर पाठिंबा देणारे आमदार जयकुमार गोरे व शेखर गोरे या बंधुच्या कार्यकर्त्यांनी चौकाचौकात फटाके वाजवुन आनंदोत्सव साजरा केला.\nबहुचर्चित समजल्या गेलेल्या माढा मतदार संघातील लोकसभेची लढत मोठी अटीतटीची झाल्याचे दिसून आले. या लढतीत राष्ट्रवादीचे उमेदवार संजयमामा शिंदे यांचा तब्बल 84 हजार 927 मतांनी पराभव करत भाजपचे रणजितसिंह निंबाळकर यांनी बाजी मारल्याने माण तालुक्यात निंबाळकर समर्थकांनी मोठा जल्लोष केला निंबाळकर यांच्या विजयावर शिक्कामोर्तब होताच कार्यकर्त्यानी चौकाचौकात फटाके फोडुन आनंदोत्सव साजरा केला. यावेळी भाजप शिवसेना युतीच्या कार्यकर्त्यांनी शहरात फटाके वाजवुन पेढे वाटुन आनंदोत्सव साजरा केला.\nयावेळी म्हसवड शहर अध्यक्ष अरविंद पिसे, भाजपा शिक्षक आघाडीचे विश्वंभर बाबर, ओ.बी.सी. तालुका अध्यक्ष विजय टाकणे, भारतीय जनता पार्टीचे माण तालुका विस्तारक सदानंद ठेंगील, रत्नदिप शेटे, संतोष पिसे, अमोल पिसे, धनाजी शिंदे व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. तर या निवडणुकीत निंबाळकर यांना जाहिर पाठींबा देणारे कॉग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांच्या समर्थकांनी महात्मा फुले चौकात महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून चौकाचौकात फटाके वाजवुन आनंदोत्सव साजरा केला. यावेळी माजी नगराध्यक्ष विजय धट, सुरेश म्हेत्रे, बी. एम. अबदागिरे, अखिल काझी, बाळासाहेब पिसे, सोमनाथ केवटे, लुनेश विरकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.\nतर शेखर गोरे यांच्या समर्थकांनी शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून फटाक्याची आतषबाजी केली. यावेळी माजी उपनगराध्यक्ष दत्तात्रय रोकरे, संजय टाकणे, प्रकाश डावकरे, संग्राम शेटे, सचिन डोंबे, संजय चिंचकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.\nआमदार अशोक पवारांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर\nकराडमधील ७६ मॉर्निंग करणाऱ्यांना प्रत्येकी एक हजारांचा दंड\nभारतात कोरोनाचे 508 नवे रुग्ण; एकूण संख्या 4789 वर पोहचली\nधानोरी तीन दिवस बंद राहणार; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वयंस्फूर्तीने घेतला निर्णय\nआमदार अशोक पवारांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर\nकराडमधील ७६ मॉर्निंग करणाऱ्यांना प्रत्येकी एक हजारांचा दंड\nभारतात कोरोनाचे 508 नवे रुग्ण; एकूण संख्या 4789 वर पोहचली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.khabarbat.in/2020/03/gosekhurd.html", "date_download": "2020-04-07T15:58:18Z", "digest": "sha1:AYWXXZPX3OE35LEKVFCZHKDXZKSWLQ3T", "length": 15200, "nlines": 126, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "गोसेबाधितांच्या समस्या निराकरणार्थ १८ मार्चला राज्यमंत्री बच्चूभाऊ कडूच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक - KhabarBat™", "raw_content": "\nHome नागपूर महाराष्ट्र गोसेबाधितांच्या समस्या निराकरणार्थ १८ मार्चला राज्यमंत्री बच्चूभाऊ कडूच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक\nगोसेबाधितांच्या समस्या निराकरणार्थ १८ मार्चला राज्यमंत्री बच्चूभाऊ कडूच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक\nगोसिखुर्द प्रकल्पग्रस्त च्या अमरावती भेटीत जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कङू यांनी 18 माार्च रोजी बैठक घेण्याची सूचना केली.\nखालील विषयांवर चर्चा होणार आहे\n१) गोसिखुर्द प्रकल्पाला राष्ट्रीय प्रकल्प घोषित दि.२६/२/२००९ ला १८ वर्ष पूर्ण प्रकल्पग्रस्तास कृषी मजुरीचे २.९० लक्ष रुपये देणेसाठी ९२,२२० कुटुंबासाठी २६७४.३४ कोटी रुपये च्या प्रस्तावास मंजुरी देणे.\n२) प्रकल्पग्रस्तांना स्वावलंबी बनविणेसाठी ५ ते २५ लाख रुपये कर्ज बिनव्याजी देने,त्यासाठी शासनाकडून interest subvention चे आदेश मंजूर करणे.\n३) संपादित शेतीला न्यायालयाच्या आदेशानुसार आर्थिक मोबदला देणे.\n४) पुनर्वसन गावठाणात वंचित बाधितांना भुखंड आणि आर्थिक मोबदला देणेसाठी शासन निर्णय दि.२०/१/२०२० नुसार *गाऱ्हाणी निराकरण समिती* अंतर्गत कारवाही करणे.\n५) ८ की.मी. च्या अंतरावररील उर्वरित शेती संपादित होईपर्यंत शासन नियमानुसार भूभाडे १८ कोटी रुपये संबंधित प्रकल्पग्रस्तांना वितरित करणे.\n६) पुनर्वसन गावठाणात नागरी सुविधा आणि स्मशान भूमी योग्यरीत्या बांधणे.\n७) पूर्णतः बाधीत भंडारा-नागपूर जिल्ह्यातील ८५ गावांचे वीजबिल आणि घरटॅक्स दि.३१.१२.२०२२ पर्यंत माफ करणेसाठी फक्त ८ कोटी रुपयेच्या प्रस्तावास मंजुरी देणे.\n८) स्वतंत्र ग्रामपंचायत मागणी असलेल्या बाधित गावांच्या प्रस्तावास मंजुरी देने.\n९) सण-२०१० चा रहिवास प्रमाण असलेल्या प्रकल्पग्रस्तांना प्राधान्याने प्रधानमंत्री घरकुल योजना देने.\n१०) बेकायदेशीर जलसाठ्याने बळी पडलेल्या स्वर्ग. श्री.अरविंद पतरुजी लेकुरवाडे, श्यामदेव प्रल्हाद शिवरकर, नंदलाल नथुजी सातदेवे या तिन्ही मृत गोसेबाधितांच्या निराधार कुटुंबास थेट आर्थिक मदत २० लाख रुपये देण्याच्या सादर प्रस्तावास अमलात आणने.\nसदर माहिती प्रहार गोसिखुर्द प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आमच्याशी बोलतांना दिली.\nवीजबिल आणि घरटॅक्स १००% माफ होणारच वीज वितरण चे अधीक्षक अभियंता श्री.नाईक यांना कोणत्याही प्रकल्पग्रस्तांचे वीजपुरवठा खंडित न करण्याचे दिले आदेश.\nTags # नागपूर # महाराष्ट्र\nचंद्रपूर, नागपूर नागपूर, महाराष्ट्र\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न राहणार आहे. काव्यशिल्प टीम ९१७५९३७९२५ ई- मेल - khabarbat1@gmail.com\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nदेशी दारू दुकानातुन देशी दारू च्या २२ पेटया व २१ बाटल्या ची चोरी - दारू पेटया व बाटलसह आरोपी व दोन अल्पवयीन बालक पकडले. कन्हान ता.प्र.दी.७ : – नागपुर जबलपुर महामार्गा वरील जुना पोष्टआफिस जवळील हरि हर देशी दारू दुकानातुन चो...\nपाल वृन्दावन धाम आश्रमतर्फे गरीब गरजू आदिवासियाना शिधावाटप - रावेर (शरीफ शेख) तालुक्यातील पाल वृन्दावन धाम आश्रमतर्फे गरीब गरजू आदिवासियाना कोरोना या महामारी मुळे...\nशिरपुर,बलकुवे येथील राशन दुकानदार योगेश म.पाटील ग्राहकांना पुर्ण धान्य देत नाहीत किंवा छापील पावती ही देत नाहीत - > खोचक प्रश्न..अचूक उत्तर..संविधान द्वारे.. > Simple question..a precise answe ...By constitution.. > सरल सवाल..सटीक जवाब ... संविधान द्वारा ..\nब्रेकिंग न्यूज :- मोदींच्या दिमाखाच्या बत्तीला ऊर्जामंत्री नितीन राऊतने केले गुल संपूर्ण लाईट नाही होणार बंद संपूर्ण लाईट नाही होणार बंद - कोरोना अपडेट :- एकीकडे देशावर कोरोनाचे संकट असतांना पंतप्रधान नरेन्द्र मोदी हे आपल्या भाजप पक्षाच्या दिनांक 5 एप्रिलला 9 वाजून 9 मिनिटांनी 40 वर्ष पूर्ण झ...\n*येवला बोकटे येथील जागृत देवस्थान श्री काल भैरवनाथ यात्���ा ह्या वर्षी रद्द* - येवला बोकटे येथील जागृत देवस्थान श्री काल भैरवनाथ यात्रा ह्या वर्षी रद्द* - येवला बोकटे येथील जागृत देवस्थान श्री काल भैरवनाथ यात्रा ह्या वर्षी रद्द येवला प्रतिनिधी/ विजय खैरनार येवला: ता.०३; नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील बो...\nवादळी पावसासह गारपीट झाल्याने मोठे नुकसान - विदर्भ वतन न्यूज पोर्टल, गोंदिया गोंदिया/ भंडारा – जवाहरनगर परिसरात गुरूवारी सायंकाळी वादळी पावसासह गारपीट\n म्हशीची किंमत 51 लाख - हिसार हरियाणामधील हिसार जिल्ह्यातील लिटणी गावात राहणारे शेतकरी सुखबीर ढांडा यांची जागतिक विक्रम केलेली मुऱ्हा जातीची म्हैस सरस्वतीला पंजाबच्या लुधियाना ...\nचंद्रपुरातील दारूबंदी उठवा:खासदार झाल्यानंतर बाळू धानोरकरांची पहिली मागणी\nचंद्रपुरातील दारुबंदीमुळे महसूल आणि रोजगार बुडाला आहे. त्यामुळे ही दारुबंदी तातडीनं उठवा अशी मागणी काँग्रेसचे राज्यातील एकमेव खासदार ...\nचंद्रपुरात भर दिवसा युवकाचा खून\nचंद्रपूर/प्रतिनिधी: धारदार शस्त्रांनी एका युवकावर वार करून त्याची निर्घृण हत्या केल्याची घटना शनिवारी चंद्रपुरातील घुटकाळा परिसरात दुप...\nचंद्रपूर; इंडोनेशिया वरून नागपूरला आलेल्या चंद्रपूरच्या व्यक्तीचा रिपोर्ट आला कोरोना पॉझिटिव्ह\nनागपुर/ललित लांजेवार: 39 वर्षीय चंद्रपूर येथील निवासी असलेला रुग्ण हा नागपुरात कोरोना पॉझिटिव आढळून आला आहे.हा रुग्ण इंडोनेशि...\nचंद्रपुर;ईरई नदीत कारसह युवक गेला वाहून\nवाहत्या पाण्यातून गाडी टाकणे युवकाला पडले महागात चंद्रपुर/ललित लांजेवार: वाहत्या पाण्यातून गाडी टाकणे एका युवकाला चांगलेच महागात पड...\nसंवेदना युवा मंच ने घेतला जल-संधारणाचा ध्यास\nउमेश तिवारी/कारंजा (घाडगे): कारंजा येथील संवेदना युवा मंच या सामाजिक ग्रुप ने समाजसेवेचा एक नवा ध्यास घेतला आहे. फक्त गावपातळीवर असले...\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न राहणार आहे. काव्यशिल्प टीम ९१७५९३७९२५ ई- मेल - khabarbat1@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.pandharpurlive.com/2020/03/Maharashtra.html", "date_download": "2020-04-07T16:34:06Z", "digest": "sha1:GR7RO4MI4MITEROUQA3IYLIJZH7UBWFD", "length": 15107, "nlines": 89, "source_domain": "www.pandharpurlive.com", "title": "महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय- औरंगाबाद विमानतळाचे नाव आता 'छत्रपती संभाजी महाराज विमानतळ' - Pandharpur Live", "raw_content": "\nपंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल\nमहाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय- औरंगाबाद विमानतळाचे नाव आता 'छत्रपती संभाजी महाराज विमानतळ'\nगेल्या काही महिन्यांपासून औरंगाबाद शहराचे नाव बदलून संभाजीनगर करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. मात्र अजूनही त्याबाबत काही निर्णय झाला नाही. अशात आता राज्य सरकारने मोठा निणर्य घेत, औरंगाबाद विमानतळाचे नाव बदलून छत्रपती संभाजी महाराज विमानतळ असे केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभेत, औरंगाबाद विमानतळाचे नाव बदलून छत्रपती संभाजी महाराज विमानतळ असे करण्याची घोषणा केली. या निर्णयामुळे अनेकांनी मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले आहे.\nही गोष्ट तमाम महाराष्ट्राच्या जनतेसाठी अभिमानास्पद गोष्ट असून, छत्रपती संभाजी महाराज यांच्या पराक्रमाचा हा गौरव आहे असे मत व्यक्त करण्यात येत आहे. औरंगाबाद विमानतळाचे नाव बदलावे यासाठी, लोकप्रतिनिधी, अनेक पक्ष संघटना यांच्याकडून सातत्याने मागणी होत होती. आज सीएम उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षेतेखाली पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. त्याचप्रमाणे औरंगाबाद महानगरपालिकेने देखील 'धर्मवीर राजे संभाजी भोसले विमानतळ' असे नाव करण्याबाबत ठराव संमत केला आहे.\nत्यानंतर आता विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांची मान्यता घेऊन हा प्रस्ताव केंद्र शासनाच्या नागरी विमान मंत्रालयाकडे तो पाठविण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. याआधी 2011 व मार्च 2019 मध्येही औरंगाबाद विमानतळाचे नाव बदलण्याची मागणी जोर धरत होती, मात्र त्यावेळी तो निणर्य झाला नाही. मात्र आज ठाकरे सरकारने हा मोठा निणर्य घेतला आहे. दुसरीकडे आशिष शेलार यांनी विमानतळाचे नाव बदलणे ही पळवाट असल्याचे मत व्यक्त केले आहे. शहराचे नाव बदलले तर महाविकास आघाडीमधील इतर पक्ष नाराज होतील, म्हणून विमानतळाचे नाव बदलले अशी टीका त्यांनी केली आहे.\nदरम्यान याआधी, मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव बदलून, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई असे करण्यात आले आहे. तसेच कोल्हापूर विमानतळाचे नाव छत्रपती राजाराम महाराज विमानतळ, कोल्हा��ूर असे करण्यात आले आहे.\nश्री. भगवान गणपतराव वानखेडे (मुख्य संपादक)(सोशल मिडीया महामित्र, महाराष्ट्र शासन)(सोलापूर जिल्हाध्यक्ष- पत्रकार संरक्षण समिती) मोबाईल- 8149624977 Whatsup- 8308838111 .\nसंतापजनक... पोटच्या मुलींवरच प्राचार्य असलेल्या बापाने केला बलात्कार\nपंढरपूर लाईव्ह ऑनलाईन- बापलेकींच्या नात्याला काळीमा फासणारी संतापजनक घटना बीड जिल्ह्यात घडल्याचे समोर आले आहे. प्राचार्य असलेल्या बापा...\nपुणे विभागात आज सायंकाळपर्यंत ८५ पॉझिटिव्ह रूग्ण... स्थलांतरित मजुरांसाठी प्रशासनातर्फे ९७ तर साखर कारखान्यामार्फत ५४२ कॅम्प सुरू -विभागीय आयुक्त डॉ.दिपक म्हैसकर\nपंढरपूर Live - 1) पुणे विभागामध्ये पुणे शहरामध्ये कोरोना सांसर्गिक रुग्णसंख्येमध्ये आज दि. 02/04/2020 ( दुपारी 2.00 वाजेपर्यत सद्यस्थिती...\nधारदार शस्त्राने वार करत भावानेच केला भावाच्या हत्येचा प्रयत्न... पंढरपूर तालुक्यातील खळबळजनक घटना\nपंढरपूर लाईव्ह- पंढरपूर तालुक्यातील विटे येथे भावानेच भावाच्या पोटावर धाारदार शस्त्राने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजन...\nसंचारबंदीचे उल्लंघन करणार्यांवर पंढरपूर तालुका पोलिसांनी उगारला दंडुका... कासेगावात पकडला 31 हजारांचा गुटखा व तंबाखुजन्य पदार्थ...\nतालुक्यातील अनेकांवर विविध गुन्हे दाखल पंढरपूर लाईव्ह- राज्यात संचारबंदी लागू असतानाही या संचारबंदीचे उल्लंघन करणार्या अनेकांवर पं...\nआता शाळांनाही करा पाच दिवसांचा आठवडा- सुप्रिया सुळे\nपंढरपूर लाईव्ह ऑनलाईन- राज्यातील शासकीय कार्यालयासाठी पाच दिवसांचा आठवडा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याप्रमाणे शाळांनाही पाच दि...\nमुलांना जीवे मारण्याची धमकी देत विवाहीत महिलेवर वारंवार बलात्कार... पंढरपूर तालुक्यातील निंदणीय घटना\nपंढरपूर लाईव्ह वृत्त- पंढरपूर तालुक्यातील शिरढोण येथील एका पारधी समाजातील महिलेचा पती जेलमध्ये असताना सदर महिलेस, \"तुझ्या मुलांना ...\nखळबळजनक-पंढरपूर तालुक्यातील चळे येथे वीज महावितरणच्या कर्मचा-याला कोयत्याने मारहाण\nPandharpur Live : पंढरपूर तालुक्यातील चळे येथे आकडे टाकुन होणारी वीज चोरी थांबणा-या वीज महावितरणच्या कर्मचा-याला कोयता, काठी व दगडाने ...\nगुरसाळे बंधा-यावर सेल्फी काढताना २ मुलं नदीपात्रात पडली... वाहुन गेलेल्या दोघांचा शोध सुरू\nपंढरपूर तालुका पोलीस ठ��णे हद्दीतील भीमा नदीवरील गुरसाळे बंधारा वरून दोन मुले सेल्फी काढण्याच्या नादात चंद्रभागा नदीमध्ये पडून वाहून ...\nपंढरपूर Live- पंढरपूर मंगळवेढा मतदार संघ निकाल अपडेट्स\nपंढरपूर लाईव्ह- पंढरपूर मंगळवेढा विधानसभा निवडणूक मतमोजणी निकाल- तिसऱ्या फेरीअखेर भारतनाना भालके 3160 मतांनी आघाडीवर ४ थी फेरी सुरु ...\nआता शाळांनाही करा पाच दिवसांचा आठवडा- सुप्रिया सुळे\nपंढरपूर लाईव्ह ऑनलाईन- राज्यातील शासकीय कार्यालयासाठी पाच दिवसांचा आठवडा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याप्रमाणे शाळांनाही पाच दि...\nमुलांना जीवे मारण्याची धमकी देत विवाहीत महिलेवर वारंवार बलात्कार... पंढरपूर तालुक्यातील निंदणीय घटना\nपंढरपूर लाईव्ह वृत्त- पंढरपूर तालुक्यातील शिरढोण येथील एका पारधी समाजातील महिलेचा पती जेलमध्ये असताना सदर महिलेस, \"तुझ्या मुलांना ...\nखळबळजनक-पंढरपूर तालुक्यातील चळे येथे वीज महावितरणच्या कर्मचा-याला कोयत्याने मारहाण\nPandharpur Live : पंढरपूर तालुक्यातील चळे येथे आकडे टाकुन होणारी वीज चोरी थांबणा-या वीज महावितरणच्या कर्मचा-याला कोयता, काठी व दगडाने ...\nगुरसाळे बंधा-यावर सेल्फी काढताना २ मुलं नदीपात्रात पडली... वाहुन गेलेल्या दोघांचा शोध सुरू\nपंढरपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील भीमा नदीवरील गुरसाळे बंधारा वरून दोन मुले सेल्फी काढण्याच्या नादात चंद्रभागा नदीमध्ये पडून वाहून ...\nश्री. भगवान गणपतराव वानखेडे (मुख्य संपादक) (सोशल मिडीया महामित्र, महाराष्ट्र शासन) (सोलापूर जिल्हाध्यक्ष- पत्रकार संरक्षण समिती) मोबाईल- 8149624977 Whatsup- 8308838111 श्री.विजयकुमार गायकवाड (उपसंपादक) मोबाईल-7083980165 मुख्य कार्यालय- शिवयोगी मंगल कार्यालय, देशमुख पेट्रोल पंपामागे, लिंक रोड, श्रीक्षेत्र पंढरपूर, जि.सोलापूर (महाराष्ट्र) ४१३३०४ ई-मेल- livepandharpur@gmail.com Site maintain support By Umesh Tonpe Call 8007773888\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://thinkmaharashtra.com/taxonomy/term/494", "date_download": "2020-04-07T16:04:20Z", "digest": "sha1:KXSMJSOMILZTSGCG3RZUSPQ53GXVRCLT", "length": 2903, "nlines": 47, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "मोहन हिराबाई हिरालाल | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nसार्वत्रिक, सतत मुक्त ज्ञान प्रक्रिया\nमोहन हिराबाई हिरालाल 03/12/2013\nस्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे\nस्वराज्य प्रत्येकाचा जन्मसिद्ध अधिकार आहे\nमाझे स्वराज्य 'मीच' व आमचे स्वराज्य 'आम्हीच' मिळवू ���कतो\nसार्वत्रिक सतत मुक्त ज्ञान प्रक्रिया\nनिसर्गाचा अविभाज्य घटक म्हणून माणसाकडे नैसर्गिकरित्या दोन जबाबदा-या आल्या आहेत.\nSubscribe to मोहन हिराबाई हिरालाल\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "http://www.newsmasala.in/2018/04/", "date_download": "2020-04-07T16:49:15Z", "digest": "sha1:66QEYCKE2RB7WNWKUFDHSJFLBR6M3R74", "length": 36798, "nlines": 232, "source_domain": "www.newsmasala.in", "title": "News Masala", "raw_content": "\nमुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डाँ.पेडणेकरांची नियुक्ती\nडॉ. सुहास पेडणेकर यांची मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती\nरसायनशास्त्राचे प्राध्यापक तसेच माटुंग्याच्या रामनारायण रुईया स्वायत्त महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुहास रघुनाथ पेडणेकर यांची मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल तथा कुलपती चेन्नमनेनी विद्यासागर राव यांनी शुक्रवारी (दिनांक २७) डॉ पेडणेकर यांना राजभवन येथे बोलावून नियुक्तीचे पत्र सुपूर्द केले.\nडॉ पेडणेकर यांची नियुक्ती कुलगुरूपदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून पाच वर्षाच्या कार्यकाळासाठी किंवा ते वयाची ६५ वर्षे पूर्ण करतील तोपर्यंत (यापैकी जे अगोदर असेल ते) करण्यात आली आहे.\nगेल्यावर्षी दिनांक २४ ऑक्टोबर रोजी डॉ संजय देशमुख यांना विद्यापीठाच्या कुलगुरू पदावरुन कार्यमुक्त केल्याने मुंबई विद्यापीठाचे कुलगुरूपद रिक्त झाले होते. शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरचे कुलगुरू डॉ देवानंद शिंदे हे मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचा अतिरिक्त कार्यभार पाहत होते.\nमुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या निवडीसाठी राज्यपालांनी इस्रोचे माजी अध्यक्ष डॉ के कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती गठीत केली होती. डॉ श्…\nमहाराष्ट्रातील काही पोलीस ठाण्यांमधील पाठीमागच्या मार्गाची चर्चा घडणे कितपत योग्य आहे \nकाही पोलीस ठाण्यांमध्ये मागील दरवाजाने वा आवारातील मागच्या दाराने काय काय बाहेर पडते\nम्हसरूळ पोलीस ठाण्यातूनच मागच्या दरवाजाने संशयित मोबाईल खरेदीदार मोबाईल घेऊन पसार, याविषयाशी संबधित बातमी नासिकमधील आजच्या दैनिकांमध्ये प्रसिद्ध झालेली आहे, कुंपणच शेत खाते आहे का अशी प्रतिमा पो���ीस ठाण्यांतील या घटनेतून प्रथमदर्शनी दिसत आहे, ओएलएक्स वरील मोबाईल विक्रीच्या माहीतीच्या आधारे पोलीस ठाण्यात मोबाईल विक्रेत्यास खरेदीदार बोलावून घेतो व थोड्याच वेळात पोलीस ठाण्याच्या पाठीमागील मार्गातून पसार होतो हा प्रकार नक्की काय अशी प्रतिमा पोलीस ठाण्यांतील या घटनेतून प्रथमदर्शनी दिसत आहे, ओएलएक्स वरील मोबाईल विक्रीच्या माहीतीच्या आधारे पोलीस ठाण्यात मोबाईल विक्रेत्यास खरेदीदार बोलावून घेतो व थोड्याच वेळात पोलीस ठाण्याच्या पाठीमागील मार्गातून पसार होतो हा प्रकार नक्की काय अशी शंका निर्माण होत नाही का अशी शंका निर्माण होत नाही का संबधित ठाण्यातील सीसीटीव्ही शोभेचे आहेत का संबधित ठाण्यातील सीसीटीव्ही शोभेचे आहेत का की कुण्या मध्यस्थाचे कारनामे लपविण्यासाठी फुटेज उपलब्ध होत नाही अशी शंका तक्रादाराकडून वक्त होत आहे की कुण्या मध्यस्थाचे कारनामे लपविण्यासाठी फुटेज उपलब्ध होत नाही अशी शंका तक्रादाराकडून वक्त होत आहे याची वरिष्ठांकडून खातरजमा होऊन प्रकरण नक्की काय आहे याची वरिष्ठांकडून खातरजमा होऊन प्रकरण नक्की काय आहे याचा उलगडा होईल तेव्हा होईल परंतू पाठीमागील मार्गाची उपयुक्तता हा चर्चेचा विषय ठरावा का याचा उलगडा होईल तेव्हा होईल परंतू पाठीमागील मार्गाची उपयुक्तता हा चर्चेचा विषय ठरावा का ही पळवाट समजावी की इतिहासात वापरायचे तसा (गरजेची) खुष्कीचा मार्ग समजावा \nभारतातील दुसऱ्या क्रमांकाचा लिबर्टी ब्रँड चे नासिकच्या बाजारपेठेत पदार्पण 'आराम के लिए फँशन \nलिबर्टी\" चे नाशिक मध्ये पदार्पण\nनाशिक (११)::-- पादत्राणे उद्योगातील भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा आघाडीचा ब्रँड असलेल्या \"लिबर्टी \"ने नाशिकच्या बाजारपेठेत पदार्पण केले असून, कॉलेजरोड वरील श्रद्धा पेट्रोल पंपाजवळील बी स्क्वेअर येथे कंपनीने आपले भव्य दालन सुरु केले आहे. ६४ वर्षापासुन लिबर्टी कंपनी या क्षेत्रात असुन आजमितीस अतिशय नवीन ,फॅशनेबल स्वरूपाची पादत्राणे आपल्या ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिली आहेत अशी माहीती आर.के.साधू यांनी पत्रकार परिषदेत दिली.\n\"आराम के लिए फॅशन\" ही टॅग लाईन तंतोतंत सांभाळत कंपनी आपल्या ग्राहकांची आवड निवड जपत उत्कृष्ट पद्धतीचे फॅशनेबल आणि तेवढेच आरामदायी पादत्राणे वेळोवेळी बदल करत ग्राहकांसाठी बाजारात आणते . एस एस १८ ही नव्याने येत असलेली श्रेणी आणि कंपनीची इतर सुमारे ४५० पेक्षा जास्त उत्पादने नाशिक मधील दालनात कंपनीने उपलब्ध करून दिली आहेत . पुरुषांकरिता फॉर्मल आणि कॅज्युअलसाठी \"कुलर्स\" , स्पोर्ट्स मध्ये फोर्स १०, महिला वर्गासाठी खास \"सेनोरिटा \" मुलांसाठी \"फुटफन \" ही उत्पादने येथील खास आकर्षण आहे…\nस्थानिक स्वराज्य संस्थांचे वाटोळे होत आहे काय , कायद्यात बदल करायला हवा की नको , कायद्यात बदल करायला हवा की नको राष्ट्रगीताचा अपमान होतो असे वाटते काय \nखालील संदेश पटला असेल तर सर्वांपर्यंत पोहचविण्यासाठी लिंक शेअर करा नागरिकांच्या सोयी सविधांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांची निर्मिती केली जाते, विश्वस्त की चोर निवडून दिले जातात हा प्रश्न उपस्थित होतो, याचे अवलोकन सर्वच राजकीय पक्षांनी करायची वेळ आली आहे , अन्यथा वेळ निघून गेल्यास अराजकता निर्माण होईल असे वाटते, नागरिक शांत असतात, मुकाट सहन करतात असे ग्रुहीत धरण्याचे दिवस संपले आहेत असे कुणालाच वाटत नाही का \nराजदंड पळविणे हे विरोधकांचे काम व तो सांभाळणे हे सत्ताधाऱ्यांचे काम विषय मंजूर वा नामंजूर हा सभाग्रुहाला दिलेला अधिकार असतांना तो मान्य करणे बंधनकारक असले तरी कोणत्या शिष्टाचारांत तो पारित झाला वा होतो हेही तितकेच महत्वाचे आहे याचा जणू सत्ताधाऱ्यांना विसर पडत आहे की काय विषय मंजूर वा नामंजूर हा सभाग्रुहाला दिलेला अधिकार असतांना तो मान्य करणे बंधनकारक असले तरी कोणत्या शिष्टाचारांत तो पारित झाला वा होतो हेही तितकेच महत्वाचे आहे याचा जणू सत्ताधाऱ्यांना विसर पडत आहे की काय आजचे विरोधकही कालच्या किंवा उद्याच्या सत्तेत होते किंवा राहतील त्यांनाही जनसामान्यांनी दिलेली विश्वस्तपदाची बूज राखणे भविष्यातील राजकारणासाठी गरजेचे आहे,\nमहासभेत नागरिकांच्या विकासाचे खरोखर काम केले जाते का उद्या नागरिकांनी जर प्रश्न विचारला की स्थानिक स्वराज्य संस्थेंतर्गत किती विद्यार्थी शिक…\n राज्यातील सहा जागांवरील निकाल सत्तासुंदरीने घेतला मनसेचा व दोन्ही काँग्रेसचा मुका सत्तासुंदरीने घेतला मनसेचा व दोन्ही काँग्रेसचा मुका वर्चस्व नसल्याने मिळालेल्या भाजपाच्या पाठिंब्याने सेनेला एक जागा \nराज्यभरांतील सर्व सहा जागांवर भाचपाचा धुव्वा, सेनेला मुंबईतील एक जागा जिथे भ��जपाचे वर्चस्व नव्हते तेथे भाजपाने दिलेल्या पाठींब्याने \nसोलापूर व अहमदनगर काँग्रेसकडे \nपुणे व उल्हासनगर राष्ट्रवादी काँग्रेच्या पारड्यात \nनासिक::-मनसेच्या गटनेत्या सुरेखा भोसले यांच्या आकस्मिक निधनाने रिक्त झालेल्या प्रभाग १३ च्या पोटनिवडणुकीत अँड.वैशाली भोसले २३२२ मतांच्या आघाडीने विजयी झाल्या.\nतशी हि निवडणुक बिनविरोध करण्याचे प्रयत्न होत असतांना शिवसेनेची सत्तासुंदरीचा \"मुका\" घेण्याचा मनसुबा धुळीस मिळविणे हे दोन्ही काँग्रेसने ठरविल्या प्रमाणे घडले. याचा शिवसेनेच्या नवनिर्वाचित शहरप्रमुखांना मोठा धक्का मानला जात असुन मध्यंतरीच्या काळात मराठा क्रांती मोर्चा व पुन्हा तोच विस्मरणांत गेलेला मुद्दा गांढुळाच्या \"मुका\" ने एेनवेळी उकरून काढण्याचे कसब शब्दच्छल करून साधण्याचा खटाटोप करून सेना नेत्रुत्वाने का केला हे कोडे आता सोडविणे नासिक सेनेच्या पुढील मोठे आव्हान समजल्यास वावगे ठरू नये असा हा पोटनिवडणुकीचा निकाल आहे.\nसत्ता सुंदरीने मनसेचा \"मुका&qu…\nसहा महिन्यानंतर, अधिक सुविंधांसह, दिव्य कार्निव्हल सिनेमाज आजपासुन सुरू प्रथममच डाल्बी 7.1 साउंड सिस्टिमचा वापर \nसहा महिन्यानंतर दिव्य कार्निव्हल सिनेमाज आजपासुन नासिककरांच्या सेवेत रूजू \nप्रथममच डाल्बी 7.1 साउंड सिस्टिम चा वापर \nनासिक::- दिव्य कार्निव्हल ने सहा महिन्यांत टप्प्या-टप्प्याने पूर्विची मेकओव्हर पद्धत बदलत आज एका आकर्षक मल्टिप्लेक्स ची श्रुंखला सुरू करून चित्रपट चाहत्यांना एक नवीन आनंददायी सुखकारक अनुभूती देण्याचा दिव्य कार्निव्हल सिनेमाजकडून उपलब्ध करून दिल्याची माहीती डाँ. श्रीकांत भासी यांनी पत्कार परिषदेच्या माध्यमातून दिली.\nपहिल्यापेक्षा लांब व रूंद पडदे, 7.1 डाँल्बी साऊंड सिस्टिम च्या आधुनिक टेक्नालाँजीचा वापर करण्यात आलेले स्वयंपूर्ण मल्टिप्लेक्स प्रेक्षकांना आवडेल व सुरक्षित वातावरणाने चित्रपटाचा आनंद द्विगुणीत करेल, १०५३ बैठकांची क्षमता तसेच सर्व पडदे 2K प्रोजेक्षन प्रणाली युक्त असल्याने उचित प्रकाशात 3D चित्रपट पाहण्यासाठी अनुकुल आहे.\nसर्वसाधारण पणे टप्प्या-टप्प्याने मल्टिप्लेक्स अपग्रेड केली जातात मात्र कार्निव्हल सिनेमाजकडून या चित्रपटग्रुहास अपग्रेड (नवीनीकरण) करण्यासाठी सहा महिने पूर्णत: बंद ठेवण्यात आले. वर���ष्ठ मंडळींना १८० अंशात मागे टेकुन सिनेमा बघता …\nआदीवासी विकास महामंडळाच्या कारभाराविरोधात ६ एप्रिल पासुन आमरण उपोषण \nनासिक::-आदिवासी विकास महामंडळाचा कारभार गेल्या दोन वर्षा पासून अतिशय धिम्या गतीने चालू असून संचालक मंडळाच्या सुचना व ठरावांची अंमलबजावणी होत नाही या विभागातले अधिकारी कोणाला जुमानत नसल्या मुळे आदिवासी योजना ठप्प होत आहेत. शासनाकडून आलेला निधी योजनावर खर्च होत नाही तो शासनास परत जात आहे.\nमहामंडळाची पंप व पाईप योजनेचा खर्चीत निधी 43 कोटी खर्च न करता शासनाला परत केल्याप्रकरणी संचालक मंडळाला अंधारात ठेवले गेले.खावटी कर्ज वाटप योजनेचे 70 कोटी रूपये परत केल्या प्रकरणी दोशींवर कारवाई व्हावी.या करता व अशा अनेक मागण्यांकरता आदिवासी विकास भवनासमोर उपोषण करण्यात येणार असल्याची माहीती पत्रकार परिषदेत देण्यात आली या वेळी आदीवासी विकास महामंडळाचे भरतसिंग दुधनाग, धनराज महाले,मिनाक्षीताई वट्टी,अशोक मंगाम, मधुकर काठे,विठ्ठल देशमुख,केवलराम काळे,देविदास पाटिल, भगवानदादा वळवी, आदी उपस्तीत होते.\nसौजन्य नासिक लोकल, नासिक\nअटक न करण्यासाठी हवालदाराने मागीतली २५००० ची लाच ४ एप्रिलची सलग तिसऱ्या घटनेत एकाच कारणासाठी लाच ४ एप्रिलची सलग तिसऱ्या घटनेत एकाच कारणासाठी लाच \nतक्रारदाराच्या भावास पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात जादा कलम लागू न करणे व अटक करू नये यांसाठी पंचवीस हजार रूपयांची लाच स्विकारतांना नवघर पोलीस ठाणे ग्रामीण चा हवालदार अंकुष मंगल भोईर यांस ठाणे लाचलुचपत विभागाने कारवाई करून सापळा यशस्वी केला,\n४ एप्रिल हा दिवस खोपोली, उस्मानाबाद नवघर मधील पोलीसांच्या लाचखोरीचा तसेच तक्रारदारांस किंवा त्याच्या भावास वा दोघांना अटक करू नये या एकाच प्रकारच्या तक्रारींसाठी नोंद झाला.\nमाध्यमिक शाळा लिपीक व काँन्स्टेबल लाचलुचपतच्या जाळ्यात \nउस्मानाबाद::-ढोकी पोलीस ठाण्यातील हेड काँनस्टेबल मधुकर प्रल्हाद कदम (आरोपी क्र-१) व जावळे-दुमाला येथील माध्यमिक विद्यालयाचा लिपीक सुनिल भास्कर जाधव (आरोपी क्र-२)यांना उस्मानाबाद लाचलुचपत युनिटने तक्रारदार यांना आरोपी न करण्यासाठी ३ एप्रिलला ३०००/- रूपयांची मागणी केली होती, ती ४ एप्रिल रोजी आरोपी क्र-१ च्या सांगण्यावरून आरोपी क्र-२ ला स्विकारतांना उस्मानाबाद लाचलुच��त चमूने पकडले.\nपोलीस निरिक्षक लाचलुचपतच्या जाळ्यात चार लाखाची मागणी पैकी एक लाखाची रक्कम स्विकारतांना------\nठाणे::-खोपोली पोलीस ठाणे, रायगडचे पोलीस निरिक्षक राजन नारायण जगताप यांनी ४०००००/- रूपये व दोन विदेशी दारूच्या बाटल्यांची मागणी त्क्रादाराकडे मागीतली होती त्यापैकी १०००००/- रूपये स्विकारतांना ४ एप्रिल रोजी रात्री सव्वानऊ वाजता लाचलुचपत खात्याकडून पकडण्यात आले.\nतक्रारदाराच्या भावास पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात अटक करू नये तसेच तक्रारदार यांस इतर गुन्ह्यात अटक न करण्यासाठी सदर लाचेची रक्कम मागण्यांत आली होती.\nजिल्हा क्रिडा अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात दोन लाख रूपयांची मागणी, ऐंशी हजार स्वीकारतांना सापडले \nबीड येथील जिल्हा क्रिडा अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात \nसात व्यक्तींचे व्यायामशाळेच्या बांधकामाचे पहिल्या हप्त्याचे प्रत्येकी तीन लाख प्रमाणे अनुदान बँक खात्यात जमा करण्यासाठी दोन लाख रूपयांची मागणी ७ फेब्रुवारी १८ ला फिर्यादी शेतकरी वय ५५ यांच्याकडे करण्यात आली होती. यांत आरोपी नं १ जिल्हा क्रिडा अधिकारी नामे नंदा गजानन खुरपुडे , व आरोपी नं २ परिचर नामे शेख फईम शेख अल्लाउद्दीन यांना बीडचे पोलीस अधिक्षक हनपुडे पाटील व लाचलुचपत च्या टीमने सापळा रचून आरोपी नं २ यांस ८००००/- रूपये रक्कमेची लाच स्वीकारतांना काल दि ३ मार्च रोजी पकडण्यात आले. लाचेची रक्कम ८००००/- रूपये मिळून आली.\nजाती-धर्माच्या पलीकडे जाऊन राष्ट्रहितास सर्वोच्च प्राधान्य द्यावे-पोलीस आयुक्त डाँ.रविंद्रकुमार सिंगल, शहीद पोलीस शिपाई फिरोज पठाण यांना स्मरणांजली अर्पण , महाराष्ट्रातील पहील्याच मार्गदर्शक उपक्रमाचे आयोजन\nनासिक(3)::-जाती-धर्माच्या पलिकडे जाऊन राष्ट्रहिताला प्राधान्य द्यावे असे आवाहन शहीद पोलीस शिपाई फिरोज अफजलखान पठाण यांच्या स्मरणांजली कार्यक्रमा प्रसंगी नासिक पोलीस आयुक्त डाँ रविंद्रकुमार सिंगल यांनी केले.\nशहीद पोलीस शिपाई पठाण यांच्या स्मरणांजली कार्यक्रमाचे आयोजन के.टी.एच.एम.महाविद्यालयाच्या व्हि.एल.सी.सभाग्रुहात करण्यात आले होते.\nप्रारंभी मान्यवरांचे हस्ते दिपप्रज्वलन तसेच शहीद पठाण यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. प्रतिमेसमोर पुष्पचक्र अर्पण करतेवेळी अफजलखान पठाण (शहीद फिरोज यांचे वडील) यांना त्यांच���या भावना अनावर झाल्याने शहीद मुलाच्या आठवणीने अश्रुंना वाट करू द्यावी लागली त्यावेळी सभाग्रुहातील वातावरण भावनिक झाले होते.\nपोलीस खात्यात अधिकारी व कर्मचारी हे जनतेच्या सेवेसाठी व कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अहोरात्र सेवा बजावत असतात, वेळप्रसंगी कायद्याची अंमलबदावणी करतांना कधीकधी कठोर कारवाई करावी लागते, जनता व पोलीस समोरासमोर येतात तेव्हा पोलीसही आपल्यासारखेच आहेत ही जाणीव जनतेनेही ठेवायला हवी, मात्र अशा प्रसंगी काही अघटीत घडते अशा वेळी प्रत्येकाने…\nरूग्णालयातील लो हायजीनमुळे होणाऱ्या गंभीर संसार्गावर तोडगा , प्रगत आयव्ही कंटेनर मानवता कँन्सर सेंटरमध्ये उपलब्ध, डाँ.राज नगरकर, कँन्सरतज्ञ\nप्रगत आयव्ही कंटेनर मानवता कॅन्सर सेंटरमध्ये उपलब्ध\nरुग्णालयातील लो हायजीनमुळे होणाऱ्या गंभीर संसार्गांवर तोडगानाशिक, २ एप्रिल २०१८::- रुग्णालयात विशेषतः क्रिटीकल युनिट्समध्ये कमी दर्जेच्या वैद्यकीय उपकरणांचा वापर आणि रुग्णालयातील अस्वच्छता यामुळे रोगाशी आधीच झुंजणाऱ्या रुग्णांना विविध संसर्ग होण्याची दाट शक्यता असते ज्याने त्यांच्या आधीच कमकुवत झालेल्या प्रकृतीला अधिक धोका संभवतो.\nरुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णाला रुग्णालयातील अस्वच्छतेमुळे आणि लो हायजीनमुळे संसर्ग झाल्याचे आपल्याला काही नवीन नाही. बॅ्क्टेरिया, फंगस ह्याने कित्येक रुग्ण हॉस्पिटल अॅक्वायर्ड इन्फेक्शनला बळी पडतात. यात रक्तप्रवाहाचा संसर्ग, न्यूमोनिया, मूत्रमार्गात संसर्ग (यूटीआय), सर्जिकल साईट इन्फेक्शन (शस्त्रक्रियेतून उद्भवलेले संक्रमण) याचा समावेश आहे. वेळेत निदान न झाल्यास हे प्रकृतीस आणखी गंभीर ठरू शकतात असे मत एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर, नाशिकचे अध्यक्ष आणि सर्जिकल ओन्कोलॉजिस्ट डॉ. राज व्ही. नगरकर यांनी केले. मोठ्या शस्त्रक्रियांना सामोरे जाणाऱ्या रुग्णांना अशा संसार्गांचा धोका अधिक संभावतो असेही ते म्हणाले. औष…\nसेंट्रल गोदावरी क्रुषक सेवा सहकारी संस्थेवर कायदेशीर कारवाई करणार--बाळासाहेब लांबे\nदि. 02/04/2018नासिक::-सेंट्रल गोदावरी कृषक सेवा सहकारी संस्थेच्या संचालक पदावरून माझी हकालपट्टी झाल्याबाबत मला कुठलीही कायदेशीर वा खासगीत कल्पना न देता परस्पर एका वृत्तपञाला बातमी आणण्यामागे केवळ बदनामी करण्याचा हेतू ���सल्याचा आरोप बाळासाहेब लांबे यांनी पञकार परिषदेत केला.\nया संदर्भात आपली भुमिका विषद करतांना बाळासाहेब यांनी सांगीतले की,११ डिसेंबर २०१७ रोजी झालेल्या संस्थेच्या मासिक बैठकीत मला तज्ञ संचालक म्हणून नियूक्त करण्यात आले.त्यानंतर जानेवारी,फेब्रूवारी २०१८ या काळात झालेल्या बैठकांमध्ये मी सहभाग नोंदविला आहे.दि.२८ मार्च २०१८ रोजी झालेल्या बैठकीला बाहेरगावी असल्याने हजर राहू शकलो नाही.बाहेरगावाहून काल परवा नाशिकला आल्यानंतर एका वृत्तपञातील बातमी वाचल्यानंतर सेंट्रल गोदावरी संस्थेच्या संचालक पदावरून माझी हकालपट्टी झाल्याची बातमी समजली.आश्चर्याचा धक्का बसला. फक्त तीन साडेतीन महिन्यांत असे काय घडले की तत्काळ माझी हकालपट्टी व्हावी \nबातमीत एका संचालकाने मी संस्थेची बदनामी करीत असल्याचा धादांत खोटा आरोप लावला आहे.कुठल्याही सहकारी संस्थेच्या तज्ञ संचालकाची नियुक्ती करतां…\nपंधरा वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात आहे, ऋततपाखरं व आनंदी नासिक या साप्ताहिकाचे संपादक पद सांभाळले व आता \"न्यूज मसाला\" हे साप्ताहिक २०१२ पासून प्रकाशित करीत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%87_%E0%A5%A8%E0%A5%AE", "date_download": "2020-04-07T18:13:12Z", "digest": "sha1:TSFGEJADEQ3D5JOONABP4IKGKOMXSG7N", "length": 8438, "nlines": 81, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "मे २८ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n<< मे २०२० >>\nसो मं बु गु शु श र\n१ २ ३ ४ ५ ६ ७\n८ ९ १० ११ १२ १३ १४\n१५ १६ १७ १८ १९ २० २१\n२२ २३ २४ २५ २६ २७ २८\nमे २८ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १४८ वा किंवा लीप वर्षात १४९ वा दिवस असतो.\n१ ठळक घटना आणि घडामोडी\nठळक घटना आणि घडामोडीसंपादन करा\n१५०३ - पोप अलेक्झांडर सहाव्याच्या फतव्यानुसार स्कॉटलॅंडचा राजा जेम्स चौथा व मार्गारेट ट्युडोरचे लग्न झाले.\n१५८८ - एकशे तीस युद्धनौकांवर ३०,००० सैनिकांसह स्पॅनिश आर्माडा इंग्लंडवर चाल करायला निघाला.\n१७७४ - अमेरिकन क्रांती - पहिल्या कॉन्टिनेन्टल कॉंग्रेसला सुरुवात.\n१८३० - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष ॲंड्र्यू जॅक्सनने इंडियन रिमुव्हल ऍक्टवर सही करून स्थानिक अमेरिकन जमातींना स्थलांतर करण्यास भाग पाडले.\n१८९२ - जॉन मुइरने सान फ्रांसिस्कोमध्ये सियेरा क्लबची स्थापना केली.\n१९०५ - रशिया-जपान युद्ध-त्सुशिमाची लढाई - जपानी दर्यासारंग ��ोगो हेहाचिरोने रशियाचे आरमार बुडवले व लढाई संपवली.\n१९१८ - अझरबैजानने स्वतःला स्वतंत्र घोषित केले.\n१९३६ - ऍलन ट्युरिंगने ऑन कम्युटेबल नंबर्स हा शोधनिबंध प्रकाशित केला.\n१९३७ - फ्रॅंकलिन डिलानो रूझवेल्टने वॉशिंग्टन डी.सी.मध्ये बटन दाबून सान फ्रांसिस्कोमधील गोल्डन गेट ब्रिज वाहतूकीला खुला केला.\n१९३७ - नेव्हिल चेंबरलेन युनायटेड किंग्डमच्या पंतप्रधानपदी.\n१९४० - दुसरे महायुद्ध - बेल्जियमने जर्मनीसमोर शरणागती पत्करली.\n१९४० - दुसरे महायुद्ध - नॉर्वे, फ्रांस, पोलंड व युनायटेड किंग्डमच्या सैन्यांनी नार्विक जिंकले.\n१९४२ - दुसरे महायुद्ध - राइनहार्ड हेड्रिचच्या खूनाचा बदला म्हणून नाझींनी चेकोस्लोव्हेकियात १,८०० व्यक्तींना यमसदनास धाडले.\n१९५२ - ग्रीसमध्ये स्त्रियांना मतदानाचा हक्क देण्यात आला.\n१९६४ - पॅलेस्टाईन मुक्ती संघटनेची स्थापना.\n१९७८ - सांगूले लामिझानाने बर्किना फासोच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकली.\n१९८२ - फॉकलॅंड युद्ध - गूझ ग्रीनची लढाई.\n१९८७ - पश्चिम जर्मनीच्या मथायस रस्टने आपले छोटे विमान सोवियेत संघाची राजधानी मॉस्कोमधील लाल चौकात उतरवले.\n१९९६ - भारताचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा राजीनामा\n१९९८ - भारताने केलेल्या अणुचाचणीला उत्तर म्हणून पाकिस्तानने पाच अणुबॉम्ब उडवले.\n२००४ - अयाद अल्लावी इराकच्या पंतप्रधानपदी.\n१५२४ - सलीम दुसरा, ऑट्टोमन सम्राट.\n१६६० - जॉर्ज दुसरा, इंग्लंडचा राजा.\n१७३८ - जोसेफ-इग्नास गिलोटिन, फ्रांसचा डॉक्टर.\n१७५९ - छोटा विल्यम पिट, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.\n१८८३ - स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, भारतीय क्रांतिकारक, प्रभावी वक्ते, मराठी साहित्यिक.\n१९०३ - शंतनुराव किर्लोस्कर, मराठी उद्योगपती.\n१९२३ - एन. टी. रामाराव, लोकप्रिय तेलुगू अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक, आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री.\n१९२५ - ब्युलेंट एसेव्हिट, तुर्कस्तानचा पंतप्रधान.\n१९६१ - प. कृ. गोडे, प्राच्यविद्या संशोधक .\nजागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन\nबीबीसी न्यूजवर मे २८ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)\nमे २६ - मे २७ - मे २८ - मे २९ - मे ३० - (मे महिना)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.dusungrefrigeration.com/mr/products/mini-store/", "date_download": "2020-04-07T16:01:43Z", "digest": "sha1:CCYJIQBDML4KZYOXT74SDOLGDXKYIQJO", "length": 5973, "nlines": 198, "source_domain": "www.dusungrefrigeration.com", "title": "मिनी स्टोअर उत्पादक आणि पुरवठादार | चीन मिनी स्टोअर फॅक्टरी", "raw_content": "\nचर्चा करणे / स्टॅटिक\nफ्रीज / उभा करणारा चित्रपट\nफ्रीज / उभा करणारा चित्रपट\nचर्चा करणे / स्टॅटिक\nउभा करणारा चित्रपट रेफ्रिजरेटर कॅबिनेट सुपरमार्केट बेट फ्रीज\nथंड खोलीत मागचा पुरवठा सुपरमार्केट ग्लास डोअर चाला\nदीप फ्रीज -40 ℃\nमांस दुकान उपकरणे सुपरमार्केट शोकेस\nसुपरमार्केट सरळ काचेच्या दरवाजा फ्रीज मध्ये प्लग\nDusung सोयीसाठी स्टोअर्स उघडे प्रदर्शन कंकणाकृती ...\nDusung व्यावसायिक एकत्र प्रकार उभा करणारा चित्रपट फ्रीज\nव्यावसायिक रेफ्रिजरेशन उपकरणे मांस प्रदर्शन ...\nड्युअल वक्र ग्लास झाकण फ्रीज आइस्क्रीम प्रदर्शन ...\nएक चांगला पोसलेला रेफ्रिजरेशन उपकरणे मांस प्रदर्शन ख्रिस ...\nसुपरमार्केट रेफ्रिजरेटर मांस दुकान उपकरणे\nव्यावसायिक उभ्या 2 काच दार फ्रीज / refrig ...\nव्यावसायिक सुपरमार्केट उभे प्रदर्शन Showcas ...\nथंड सुपरमार्केट रेफ्रिजरेटर Merchan चांगले ...\nप्रदर्शन सुपरमार्केट व्यावसायिक चांगले फ्रीज ...\nव्यावसायिक उघडा काउंटर डेली मासे प्रदर्शन Refri ...\nव्यावसायिक रेफ्रिजरेशन बुचर मांस दुकान समान ...\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\nआम्ही नेहमी you.There you.You ओळ आम्हाला ड्रॉप करू शकता संपर्क करण्यासाठी अनेक मार्ग आहेत मदत करण्यास तयार आहेत. आम्हाला एक कॉल द्या किंवा सर्वात आपण दावे काय email.choose एक एक पाठवा.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://www.mehtapublishinghouse.com/gift-coupons-purchase.aspx", "date_download": "2020-04-07T17:21:03Z", "digest": "sha1:IQIWHUX5BGDKPYM5YOET7QOSSELTN75A", "length": 5839, "nlines": 130, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "Gift Coupons", "raw_content": "\nपुरस्कार विजेती पुस्तके :\nशासनमान्य यादीतील पुस्तके :\nकाही तरी चांगलं वाचावं म्हणून खूप दिवसांपूर्वी हे पुस्तक विकत घेतलं होतं. तीन चार पान वाचल्यानंतर मोहात पडावं असं काही वाटलं नाही मग सहा महिने पुस्तक कपाटात पडून होतं. आपलंच काही तरी चुकतंय असं समजून बाजूला ठेवून दिलं. काल हे पुस्तक पुन्हा हातात घेतल आणि पूर्वग्रह बाजूला सारून वाचायला सुरुवात केली. सुरुवातीला कच्च्या रस्त्यावर धीम्या गतीने गाडी चालावी तसा अनुभव आला. थोडं पुढे वाचत गेल्यावर मात्र गाडी ग���करींच्या एक्सप्रेस वेला लागल्यासारखा अनुभव आला. ७ तासात संपूर्ण १५० पान वाचून पुस्तक हाता वेगळं केलं. श्रीमंतांच्या घरात न बघलेल बरं, श्रीमंतांच्या घरात न बोललेलं बरं, श्रीमंतांचे उपद्व्याव न ऐकलेले बरे अशा काही घटना या पुस्तकात आहेत. मुख्यतः दुःख, प्रेम, भावना, वासना आणि तुटलेला संसार या विषया भोवती हि कादंबरी फिरते. जो पर्यंत आपण दुसऱ्याचे दुःख अनुभवत नाही तो पर्यंत आपण आपले दुःख चघळत बसतो, हा हि बोध या पुस्तकातून होतो. तसं ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त वि.स.खांडेकरांच्या कादंबरीबद्दल अभिप्राय देऊन आमच्या सारख्या पामरानी अकलेचे तारे न तोडलेले बरे. मला भाषा खूपच आवडली, काहीसा मृत्युंजय वाचल्यासारखा अनुभव होतो. सर्वांनी वाचावं अशी कादंबरी. ...Read more\nसर्व कथा भावनिक प्रकारातील काही विनोदी ढंगाच्या. बऱ्याच कथा स्त्री पात्रावर बेतलेल्या.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%A8_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80_%E0%A4%AC%E0%A4%81%E0%A4%95", "date_download": "2020-04-07T17:21:48Z", "digest": "sha1:U5LC7YDMEIREFEZSLCA2Y3FR2OU2SVCF", "length": 2953, "nlines": 57, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "युरोपियन मध्यवर्ती बँक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयुरोपियन मध्यवर्ती बॅंक ही युरोपियन संघामधील युरोक्षेत्राची प्रमुख बॅंक आहे. १७ युरोझोन देशांच्या अर्थव्यवस्थेवर नजर ठेवणारी युरोपियन मध्यवर्ती बॅंक ही जगातील सर्वात महत्त्वाच्या व बलाढ्य मध्यवर्ती बॅंकांपैकी एक आहे.\nयुरोपियन मध्यवर्ती बॅंकेचे फ्रॅंकफर्टमधील मुख्यालय\nयुरोपियन मध्यवर्ती बॅंक, अधिकृत संकेतस्थळ.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://m4marathi.com/?p=5051", "date_download": "2020-04-07T16:43:40Z", "digest": "sha1:CULLD7JVKGBDUKQGQWVOKBSWOJIYXKRW", "length": 8860, "nlines": 75, "source_domain": "m4marathi.com", "title": "आरोग्यासाठी पाण्याचे महत्त्व – m4marathi", "raw_content": "\n आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा घटक आरोग्यासाठी पाण्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. माणसाच्या शरीररचनेत मोठी जागा ही पाण्याने व्यापलेली असते. शरीराच्या विविध क्रियांमध्ये पाण्याचा समावेश होतो. पचनक्रिया, अन्नशोषण प्रक्रिया, लाळनिर्मिती, ‘ब’ आणि ‘क’ जीवनसत्त्वांना शरीरभर पोहोचवण्याचे काम इत्यादींमध्ये पाण्याचा सहभाग महत्त्वपूर्ण असतो, असे सांगून डॉ. अविनाश भोंडवे यांनी निरामय जलपान आणि पेयपान याबाबत दिलेली सविस्तर माहिती,\nपाण्याने मेंदूतल्या पेशींना चालना मिळते, त्यामुळे शरीराचे कार्य व्यवस्थितपणो चालते.शरीराला वंगण म्हणून पाण्याची महत्त्वपूर्ण भूमिका असते.पाणी प्यायल्याने मानसिक आणि शारीरिक क्षमता वाढते.शरीरातील उत्साह टिकून राहतो.पाणी योग्य प्रमाणात प्यायल्याने त्वचा तेजस्वी होते.शरीरातील अनावश्यक घटक पाण्याद्वारे शरीराबाहेर टाकले जातात.पाणी प्यायल्याने शरीरातील गॅससंदर्भातील तक्रारी दूर होतात. अन्नपचनास मदत होते.\nपूर्ण वाढ झालेल्या माणसाच्या शारीरिक वजनाच्या ५५ ते ६५ टक्केवजन पाण्याचे असते. शरीरातले पाणी जर कमी झाले तर आरोग्याला गंभीर अपाय होतो. शरीरातील प्रत्येक पेशीच्या क्रियांसाठी पाण्याचा वापर होतो.\nअन्नपदार्थ ग्रहण करणे आणि विष्ठेच्या रूपात बाहेर टाकणे यासाठी पाण्याचाच उपयोग होतो.शारीरिक तापमान समतोल राखण्यासाठी पाण्याचा उपयोग होतो. हे शरीरातील भागासाठी वंगणाचे काम करते. पाणी अन्नाच्या प्रत्येक उष्मांकाला आवश्यक असते. म्हणजे रोजच्या १५00 ते २000 आवश्यक कॅलरीजसाठी दररोज ६ ते ८ ग्लास पाणी (१.५ ते २ लिटर) पिणे प्रत्येक दिवसाला गरजेचे असते. आपल्याला येणारा घाम, मूत्र आणि विष्ठेतून पाणी शरीरातून बाहेर उत्सजिर्त केले जाते. या उत्सर्जनाच्या प्रमाणात आपला पाणी पिण्याचा रोजचा कोटा असावा. त्यामुळे उन्हाळ्यात जास्त पाणी प्यावे.\n*निरामय पाणी -आपण निरोगी राहण्यासाठी पाणी तर लागतेच; पण ते स्वच्छ, शुद्ध आणि रोगजंतूविरहित असावे लागते. पिण्याच्या पाण्यामधून अनेक प्रकाराचे विषाणू, जीवाणू, रोगजंतू, जंत आणि विषारी पदार्थ शरीरात जाऊन आपले आरोग्य बिघडवू शकतात. त्यामुळे पाणी शुद्ध करून पिणे जरुरी असते. त्यासाठी -पाणी गाळून घेऊन १0 ते १५ मिनिटे उकळल्यास त्यातील अनावश्यक क्षार निघून जातात आणि पाण्याचा जडपणा नष्ट होतो, तसेच त्यातील बरेचसे जीवजंतू नष्ट होतात.0.५ ग्रॅम क्लोरिनच्या गोळ्या पाण्यात टाकल्यास ते निर्जंतुक होते.बाजारात अनेक प्रकारचे पाण्याचे फिल्टर्स आणि छोटी-मोठी शुद्धिकरण उपकरणे मिळतात. आपल्या रोजच्या गरजेप्रमाणे त्याचा वापर करणे हितावह ठरू शकते.\n*पेये आणि पाणी – आपल्या शरीराला रोज लागणार्य�� पाण्यापैकी काही भाग आपल्याला वेगवेगळ्या पेयांपासून मिळू शकतो. मात्र ही पेये घेताना त्यापासून मिळणार्या पोषणमूल्यांचा, तसेच त्यामुळे होणार्या शारीरिक हानीचा विचार करावा.\nटाकून देऊ नका साल .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://bigul.co.in/water-awareness-through-marriage-card-in-sangli-district/", "date_download": "2020-04-07T16:07:07Z", "digest": "sha1:3O6KQ4M6QQUUHMKCQRELYUBGU5C62C2P", "length": 9809, "nlines": 112, "source_domain": "bigul.co.in", "title": "जलमंगल सावधान – बिगुल", "raw_content": "\nआपण नेमकं लग्न का केलं याचं उत्तर माणसाला आयुष्यभर संसार रेटला तरी सापडत नाही. अनेक जण तर करायचं असतं म्हणून लग्न करतात. काही जण दुसरं काहीच करता येत नाही म्हणून लग्न करतात. काही जण दाखवण्यासाठी लग्न करतात तर काही जण परंपरा म्हणून. मग हा खाटला रेटता रेटता नाकी नऊ येतं. सुख म्हणून काही मिळत नाही. सोडताही येत नाही आणि सहनही होत नाही या पेचात प्रपंच ढकलत राहतात माणसं.\nपण काही माणसं अशीही असतात ज्यांना माहिती असतं की आपणाला लग्न का, कुणासोबत करायचं आहे. ही माणसं लग्नाच्या गाठी बांधतानाही काही खुणगाठ मनाशी बांधत असतात. त्यांचं संसाराचं ध्येयही वन रुम किचनपेक्षा काही वेगळं असतं. कसल्याशा ध्येयानं झपाटलेली ही माणसं आपलं लग्नकार्यही आपल्या कार्याच्या उपयोगी पडावं याचा विचार करतात..आणि तसं वागतातही. याचं ताजं उदाहरण आहे विनोद गोसावी नावाचा जिगरबाज युवक.\nविनोद गोसावी कोण हे एव्हाना सांगली जिल्ह्याला नसेल पण किमान तासगाव तालुक्याला तरी माहिती झालं आहे. पाणी फाऊंडेशनचा तासगाव तालुक्याचा समन्वयक म्हणून विनोद गेली तीन वर्षं काम करतो आहे. त्याच्या प्रेरणेमुळं आणि धडपडीमुळं आज तासगाव तालुका पाणीदार झाला आहे. तासगाव तालुका पाणीदार हा एरवी विनोद वाटला असताही, पण आता हा विनोद नाही. पायाला भिंगरी लावून विनोद गोसावीसारख्या समन्वयकांनी आणि गावकर्यांनी आपापल्या गावात जलक्रांती केली आहे.\nआता पायाला भिंगरी लावून फिरणार्या विनोदच्या हातात बेड्या पडायची वेळ आली आहे…त्याचं लग्न होतंय. पावसाच्या सरी यायच्या मुहूर्तावर 9 जून रोजी तृप्तीसोबत त्याचं शुभमंगल होतंय. एरवी लग्न आणि लग्नपत्रिका म्हणजे जे काही आपल्या डोक्यात असेल तसं इथं काहीच नाही. विनोदच्या लग्नाची पत्रिकाही त्याच्या कामाचा प्रचार करते आहे. लग्नपत्रिकेवर आहे पाण्यानं गच्च भरुन वाहणारा ओढा..पाण्यानं तुडूंब भरलेली विहीर..पावसाचा थेंब न थेंब अडवण्यासाठी लोकांनी कष्ट करुन काढलेल्या चरी..वरच्या कोपर्यात श्रमदान करताना आमीर खान..पाणी फाऊंडेशनचा लोगो..आणि मग राहिलेल्या जागेत पाणी वाचवाचे संदेश देणारे स्लोगन..\nपाण्यासाठी लढणार्या एका पाणीदार कार्यकर्त्याची ही हिरवीगार आणि संसाराचा नेमका अर्थ सांगणारी पत्रिका पाहून दुष्काळी भागातल्या माणसाला बळ येईल हे नक्की. विनोदला भावी आयुष्याच्या पाणीदार शुभेच्छा\nमहादेव जंगम. डोर्ली says:\nविनोद सरांची प्रचंड धडपड जवळून पहातोय.सलाम आपल्या कार्याला.\nछान लेख गुरव साहेब.\nby अनुवाद: डॉ. राजेश पुसाळकर\nकार्यमूल्यांबाबतच्या दृष्टिकोनांतील फरक दाखवणाऱ्या एका जर्मन कथेचा हा अनुवाद...\nअसगर वजाहत यांच्या कथा\nकृष्णा: मानवी संस्कृतीचा समृद्ध प्रवाह\nन्याय वेळेवर मिळणे कधी सुरू होणार\nरडणारा कावळा अर्थात पुरुषाचे एकटेपण\nनाणार रिफायनरी: पिक्चर अभी बाकी है…\nप्रो कबड्डी – एक जमलेली खिचडी\nकरोना.. लढाईआधी समजून घ्या\nसंकलन : डॉ संजय लाखेपाटील १. प्रोटीन म्हणजे काय खूप सारे अमिनो ऍसिड एकत्र येऊन जेव्हा हायड्रोजन बॉण्डने (H-H) जोडले...\nघराशेजारील मंटो, की आमचे तात्या\nशिवराज आप्पासाहेब काटकर सआदत हसन मंटो…. वसंत केशव पाटील…. जरा जवळचं काहीतरी वाटतं ना वाटणारच…. मंटो बद्दल माहिती असलेल्या किंवा...\nनंदू गुरव नावात वसंत असला म्हणजे माणूस सदाबहार, हसराखेळता, मोकळाढाकळा असतोच असं नाही. तो बाभळीसारखा पण असतो. काटेरी, खरबडीत. वसंत...\n‘राज’कीय पश्चातापाचे अटळ भविष्य\nअमेय तिरोडकर राज ठाकरेंचं भाषण ऐकलं. लाईव्ह ऐकायला वेळ मिळाला नाही म्हणून रात्री उशिरा ऐकलं. एक चांगला नेता, योग्य आणि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%91%E0%A4%97%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F_%E0%A5%A8%E0%A5%AF", "date_download": "2020-04-07T18:00:30Z", "digest": "sha1:KAMSZ37KIFJ2KWQJ77QSPVQNY3ASZANO", "length": 6045, "nlines": 81, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "ऑगस्ट २९ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n<< ऑगस्ट २०२० >>\nसो मं बु गु शु श र\n३ ४ ५ ६ ७ ८ ९\n१० ११ १२ १३ १४ १५ १६\n१७ १८ १९ २० २१ २२ २३\n२४ २५ २६ २७ २८ २९ ३०\nऑगस्ट २९ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २४१ वा किंवा लीप वर्षात २४२ वा दिवस असतो.\n१ ठळक घटना आणि घडामोडी\nठळक घटना आणि घडामोडीसंपादन करा\n१७८० - ज्यॉं ओगूस्ट डोमिनिक ॲंग्र, नव-अभिजात चित्रपरंपरेतील फ्रेंच चित्रकार.\n१८३० - हुआन बॉतिस्ता अल्बेर्डी, आर्जेन्टिनाचा राष्ट्रपिता.\n१८४२ - आल्फ्रेड शॉ, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.\n१८५७ - सॅंडफर्ड शुल्त्झ, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.\n१८६२ - ॲंड्रु फिशर, ऑस्ट्रेलियाचा पाचवा पंतप्रधान.\n१८८० - लोकनायक बापूजी अणे (माधव श्रीहरी अणे), भारतीय स्वातंत्र्यसैनिक.\n१९०१ - विठ्ठलराव विखे पाटील, भारतातील सहकार चळवळीतील अग्रणी.\n१९०५ - ध्यानचंद, भारतीय हॉकीपटू.\n१९२३ - हिरालाल गायकवाड, भारतीय क्रिकेट खेळाडू.\n१९२९ - रिचर्ड ऍटनबरो, इंग्लिश चित्रपट अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता.\n१९३६ - जॉन मेककेन, अमेरिकन राजकारणी.\n१९४६ - बॉब बीमन, अमेरिकन लांबउडी-विश्वविक्रमधारक.\n१९५८ - मायकेल जॅक्सन, अमेरिकन गायक, संगीतकार.\n१९५९ - अक्किनेनी नागार्जुन, दक्षिण भारतीय चित्रपट अभिनेता.\n८८६ - बेसिल पहिला, बायझेन्टाईन सम्राट.\n१५२६ - लुई दुसरा, हंगेरीचा राजा.\n१५३३ - अताहुआल्पा, पेरूचा शेवटचा इंका राजा.\n१७९९ - पोप पायस सहावा.\n१९०४ - मुराद पाचवा, ओट्टोमन सम्राट.\n१९०६ - बाबा पदमनजी (बाबा पदमनजी मुळे), मराठीतील ख्रिस्ती साहित्यिक.\n१९१० - ऍलन हिल,इंग्लिश क्रिकेट खेळाडू.\n१९३५ - ऍस्ट्रीड, बेल्जियमची राणी.\n१९५१ - अण्णासाहेब चिरमुले, भारतीय विमा उद्योजक.\n१९६९ - शाहीर अमर शेख, मराठी शाहीर.\n१९८२ - इन्ग्रिड बर्गमन, स्वीडीश अभिनेत्री.\nराष्ट्रीय क्रीडा दिन - भारत\nबीबीसी न्यूजवर ऑगस्ट २९ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)\nऑगस्ट २७ - ऑगस्ट २८ - ऑगस्ट २९ - ऑगस्ट ३० - ऑगस्ट ३१ - ऑगस्ट महिना\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%91%E0%A4%97%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F_%E0%A5%A9%E0%A5%A7", "date_download": "2020-04-07T18:15:36Z", "digest": "sha1:EP464OWABWTRXXTJSVHTABT2225YBHXQ", "length": 8211, "nlines": 84, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "ऑगस्ट ३१ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n<< ऑगस्ट २०२० >>\nसो मं बु गु शु श र\n३ ४ ५ ६ ७ ८ ९\n१० ११ १२ १३ १४ १५ १६\n१७ १८ १९ २० २१ २२ २३\n२४ २५ २६ २७ २८ २९ ३०\nऑगस्ट ३१ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २४३ वा किंवा लीप वर्षात २४४ वा दिवस असतो.\n१ ठळक घटना आणि घडामोडी\nठळक घटना आणि घडामोडीसंपादन करा\n१८०३ - लुईस आणि क्लार्क पिट्सबर्गहून आपल्या मोहिमेवर निघाले.\n१८६४ - अमेरिकन यादवी युद्ध-जनरल विल्यम टी. शेरमानने अटलांटावर हल्ला केल��.\n१८७६ - ऑट्टोमन सुलतान मुराद पाचव्याला पदच्युत करून त्याचा भाऊ अब्दुल हमीद दुसरा सम्राटपदी.\n१८८६ - चार्ल्स्टन, दक्षिण कॅरोलिनामध्ये भूकंप. १०० ठार.\n१८९७ - थॉमस अल्वा एडिसनने कायनेटोस्कोपचा पेटंट घेतला.\n१९२० - डेट्रॉइटमध्ये पहिल्यांदा रेडियोवरुन बातम्या प्रसारित झाल्या.\n१९३९ - जर्मनीच्या हस्तकांनी जर्मनीतील ग्लाईवित्झ रेडियो स्थानकावर हल्ला केला. हा हल्ला पोलंडने केल्याची सबब सांगून दुसर्या दिवशी जर्मनीने पोलंडवर चाल केली व दुसर्या महायुद्धास सुरुवात झाली.\n१९५७ - मलायाला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.\n१९६२ - त्रिनिदाद आणि टोबॅगोला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.\n१९६८ - सर गारफील्ड सोबर्सने एका षटकात ६ षटकार फटकावले.\n१९८६ - सेरिटोस, कॅलिफोर्नियाजवळ एरोमेक्सिको फ्लाइट ४९८ हे विमान पायपर पी.ए.-२८ प्रकारच्या विमानाव आदळले. जमीनीवरील १५सह ७९ ठार.\n१९८६ - सोवियेत संघाचे प्रवासी जहाज ॲडमिरल नाखिमोव मालवाहू जहाज प्यॉत्र व्हासेवशी आदळून बुडले. ४२३ ठार.\n१९९१ - किर्गिझस्तानला सोवियेत संघापासून स्वातंत्र्य.\n१९९७ - पॅरिसमध्ये अपघातात राजकुमारी डायना व तिचा मित्र डोडी फयेद ठार.\n१९९९ - बॉयनोस एर्सच्या होर्हे न्यूबरी विमानतळावरुन उड्डाण केल्यावर लगेच बोईंग ७३७-२०० प्रकारचे विमान कोसळले. जमीनीवरील दोघांसह ६५ ठार.\n२००५ - बगदादच्या अल-आइम्माह पूलावर झालेल्या चेंगराचेंगरीत १,१९९ ठार.\n१२ - कालिगुला, रोमन सम्राट.\n१६१ - कोमॉडस, रोमन सम्राट.\n१५६९ - जहांगीर, मुघल सम्राट.\n१८४३ - जॉर्ज फोन हर्टलिंग,जर्मनीचा चान्सेलर.\n१८७० - मारिया मॉॅंटेसोरी, इटालियन शिक्षणतज्ञ.\n१८८० - विल्हेमिना पहिली, नेदरलॅंड्सची राणी.\n१९०७ - रमोन मॅग्सेसे, फिलिपाईन्सचा राष्ट्राध्यक्ष.\n१९४४ - क्लाइव्ह लॉईड,वेस्ट इंडीझचे क्रिकेट खेळाडू.\n१९६९ - जवागल श्रीनाथ,भारतीय क्रिकेट खेळाडू.\n१९७२ - क्रिस टकर, अमेरिकन अभिनेता.\n१०५६ - थियोडोरा, बायझेन्टाईन सम्राज्ञी.\n१२३४ - गो-होरिकावा जपानी सम्राट.\n१४२२ - हेन्री पाचवा, इंग्लंडचा राजा.\n१८१४ - आर्थर फिलिप, ब्रिटीश आरमारी अधिकारी.\n१९७९ - ई.जे. स्मिथ इंग्लिश क्रिकेट खेळाडू.\n१९८६ - उर्हो केक्कोनेन फिनलंडचा राष्ट्राध्यक्ष.\n१९९५ -बियंत सिंग, पंजाबचा मुख्यमंत्री\n१९९७ - प्रिन्सेस डायना, ब्रिटीश राजकुमारी.\n१९९७ - डोडी फयेद, ब्रिटीश उद्��ोगपती.\nस्वभाषा दिन - मोल्दोव्हा.\nस्वातंत्र्य दिन - त्रिनिदाद व टोबेगो, किर्गिझीस्तान.\nबीबीसी न्यूजवर ऑगस्ट ३१ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)\nऑगस्ट २९ - ऑगस्ट ३० - ऑगस्ट ३१ - सप्टेंबर १ - सप्टेंबर २ - ऑगस्ट महिना\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%81%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F_%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A1", "date_download": "2020-04-07T18:05:44Z", "digest": "sha1:DXPMRXJBFQTHEBI3XFDCSU3BBXZCKB3D", "length": 7262, "nlines": 125, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "स्टुअर्ट ब्रॉड - विकिपीडिया", "raw_content": "\n(स्टुअर्ट ब्रोड या पानावरून पुनर्निर्देशित)\nपूर्ण नाव स्टुअर्ट क्रिस्तोफर जॉन ब्रॉड\nजन्म २४ जून, १९८६ (1986-06-24) (वय: ३३)\nउंची ६ फु ६ इं (१.९८ मी)\nगोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने जलद-मध्यम\nक.सा. पदार्पण (६३८) ९ डिसेंबर २००७: वि श्रीलंका\nशेवटचा क.सा. ७ डिसेंबर २०१०: वि ऑस्ट्रेलिया\nआं.ए.सा. पदार्पण (१९७) ३० ऑगस्ट २००६: वि पाकिस्तान\nएकदिवसीय शर्ट क्र. ८\n२०११–सद्य किंग्स XI पंजाब (संघ क्र. ९)\nकसोटी आएसा प्र.श्रे. लि.अ.\nसामने ३४ ७३ ७७ ९०\nधावा १,०९६ ३७२ १,९५९ ४१८\nफलंदाजीची सरासरी २७.४० १२.८२ २५.११ १२.२९\nशतके/अर्धशतके १/५ ०/० १/१२ ०/०\nसर्वोच्च धावसंख्या १६९ ४५* १६९ ४५*\nचेंडू ६,६९३ ३,७१० १३,७३० ४,४९२\nबळी ९९ १२४ २६१ १४९\nगोलंदाजीची सरासरी ३५.२४ २५.७० २९.२३ २६.००\nएका डावात ५ बळी ३ १ १२ १\nएका सामन्यात १० बळी ० n/a १ n/a\nसर्वोत्तम गोलंदाजी ६/९१ ५/२३ ८/५२ ५/२३\nझेल/यष्टीचीत ९/– १७/– २२/– १९/–\n९ फेब्रुवारी, इ.स. २०११\nदुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर)\nइंग्लंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nइंग्लंडच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.\nउदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.\nइंग्लंड संघ - क्रिकेट विश्वचषक, २०११\n१४ स्ट्रॉस(ना.) •२३ प्रायर •९ अँडरसन •७ बेल •२० ब्रेस्नन •८ ब्रॉड •५ कॉलिंगवूड •१६ मॉर्गन •२४ पीटरसन •१३ शहझाद •६६ स्वान • ट्रेडवेल •४ ट्रॉट •६ राइट •४० यार्डी •प्रशिक्षक: फ्लॉवर\nइ.स. १९८६ मधील जन्म\nइ.स. १९८६ मध्ये जन्मलेले क्रिकेट खेळाडू\n२४ जून रोजी जन्मलेले क्रिकेट खेळाडू\nक्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेव��चा बदल २८ जुलै २०१७ रोजी ०८:५८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mymarathi.net/feature-slider/amit-b-2/", "date_download": "2020-04-07T16:33:57Z", "digest": "sha1:HOQIRGLIN34W2H7JOJK55WFZOQ26FYAP", "length": 10792, "nlines": 60, "source_domain": "mymarathi.net", "title": "सिग्नलवर फुगे विकून गुजारा करणाऱ्यांवर कोरोनामुळे उपाशी राहण्याची वेळ. - My Marathi", "raw_content": "\nकोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने पुण्यात पाच भागात संचारबंदी\nट्रम्प यांनी धमकावल्याच्या अवघ्या 6 तासांत भारताने हायड्रॉक्सीक्लोरोक्विन निर्यात बंदी केली शिथील इतरांना देणार,पण देशाला प्रथम प्राधान्य\nपुण्यातील ससून रुग्णालयात तिघांचा करोनानं मृत्यू\nकरोनाशी लढण्यासाठी अरविंद केजरीवाल यांचा मोठा 5T प्लान (व्हिडीओ)\nशोधून शोधून करावे लागेल कोरोनाशी दोन हाथ ..अन्यथा करेल तो आपला घात -आबा बागुल\nपंतप्रधान सहाय्यता निधीला विजय पुसाळकर यांची १ कोटी रुपयांची मदत\nलायन्स क्लबकडून २ लाख ५१ हजारची मुख्यमंत्री सहायता निधीस मदत\nकोरोनाशी सामना – सील केलेल्या भागाचा उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या बैठकीतआढावा (व्हिडीओ)\nरेल्वेचे डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी दररोज 1000 PPE किट्सची निर्मिती\nबँक ऑफ बडोदाने महिला एसएचजी, शेतकरी यांच्यासाठी पुढे केला आर्थिक मदतीचा हात\nHome Feature Slider सिग्नलवर फुगे विकून गुजारा करणाऱ्यांवर कोरोनामुळे उपाशी राहण्याची वेळ.\nसिग्नलवर फुगे विकून गुजारा करणाऱ्यांवर कोरोनामुळे उपाशी राहण्याची वेळ.\nपुणे-महाराष्ट्रात नागरिकांना या विषाणूची लागण होऊ नये म्हणून सर्वच स्तरातून योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर विविध कंपन्यांच्या कामगारांना पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांनी पगारी सुट्टी देण्याचे व घरातून बाहेर न येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे शहराचे रस्ते सुमसाम झाले आहेत. सिग्नल ओसाड पडले आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी लॉक डाउन करण्यास सांगितले आहे. परंतु सिग्नलवर फुगे व इतर साहित्य विकून, आपला गुजारा करणाऱ्यांवर उपाशी राहण्याची वेळ आली आहे. या नागरिकांबरोबर दरवर्षी विविध उपक्रम घेऊन त्यांचा आनंद व्दिगुणीत करण्याचा प���रयत्न आबा बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येतो. गेल्या काही दिवसापासून शहरात गर्दी नसल्याने या नागरिकांना छोट्या मोठ्या वस्तू विकून काही पैसे मिळायचे व त्यातून त्यांचा प्रपंच चालायचा परंतु आता उपास मारीची वेळ आली असून त्यांनी अमित बागुलांशी संपर्क केला व सर्व त्यांची परिस्थिती सांगितली. मी त्यांना आठवडाभर पुरेल एवढे साहित्य त्यामध्ये चहापत्ती,साखर,डाळ,तेल,तांदूळ, साबण, हळद व मसाले दिले असून पुणे शहरात असे हजारो नागरिकांवर उपाशी राहण्याची वेळ येऊ नये यासाठी पुणे शहरातील विविध संघटना, एनजीओ व नागरिकांनी पुढाकार घेऊन आपल्याला जमेल तशी या नागरिकांना मदत करण्याचे आवाहन अमित बागुल यांनी केले .\nयावेळी सागर आरोळे, इम्तियाज तांबोळी, विजय डोळस, राजू शिंदे आदी उपस्थित होते.\nपुणे महानगरपालिकेच्या कोरोना प्रतिबंधासंदर्भातील उपाययोजनांचा विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी घेतला आढावा\nसामाजिक शिष्टाचारानुसार रक्तसाठा वाढवावा-विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर\nपुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. शिवाय पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. http://mymarathi.net/ मालक-संपादक : शरद लोणकर *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/\nकोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने पुण्यात पाच भागात संचारबंदी\nट्रम्प यांनी धमकावल्याच्या अवघ्या 6 तासांत भारताने हायड्रॉक्सीक्लोरोक्विन निर्यात बंदी केली शिथील इतरांना देणार,पण देशाला प्रथम प्राधान्य\nपुण्यातील ससून रुग्णालयात तिघांचा करोनानं मृत्यू\nया ���्यूज वेब पोर्टल पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालयअंतर्गत मान्य राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-review-meeting-drought-situation-mumbai-maharashtra-19353?page=1", "date_download": "2020-04-07T16:25:38Z", "digest": "sha1:VIJU3AE5HATVSTI3LA6GR6AE2VNUF26W", "length": 20548, "nlines": 160, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, review meeting on drought situation, mumbai, maharashtra | Page 2 ||| Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनदी असलेल्या गावांमध्येही पाण्यासाठी टँकर सुरू करावेत : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nनदी असलेल्या गावांमध्येही पाण्यासाठी टँकर सुरू करावेत : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nबुधवार, 15 मे 2019\nकायम दुष्काळग्रस्त असलेल्या भागात उपाय योजण्यासाठी सरपंचांनी गावांचे प्रस्ताव पाठवावेत. त्यावर दीर्घकालीन उपाय योजना राबविण्याचा विचार करण्यात येईल.\n- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री.\nमुंबई ः सातारा जिल्ह्यातील दुष्काळ निवारणासाठी तात्पुरत्या व तातडीच्या उपाययोजना राबविण्यावर प्रशासनाने भर द्यावा. गावातून नदी गेली आहे परंतु, त्याला पाणी नसेल अशा ठिकाणीही मागणीनुसार पाण्याचे टँकर सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनास दिले. कायम दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजनांचे प्रस्ताव पाठविण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी सरपंचांना दिले.\nमुख्यमंत्री फडणवीस यांनी सोमवारी (ता. १३) ऑडिओ ब्रिजच्या प्रणालीद्वारे सातारा जिल्ह्यातील प्रामुख्याने माण-दहिवडी, खटाव, फलटण व कोरेगाव या दुष्काळी तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवक आणि जिल्हाधिकारी, गट विकास अधिकारी यांच्याशी संवाद साधला. या वेळी मुख्य सचिव अजोय मेहता, पाणीपुरवठा विभागाचे अपर मुख्य सचिव श्यामलाल गोयल, पदुम विभागाचे सचिव अनुप कुमार, जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले, मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोर राजेनिंबाळकर, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक ब्रि���ेश सिंह उपस्थित होते.\nया वेळी सरपंचांनी केलेल्या तक्रारींची तसेच जिल्ह्यासाठी देण्यात आलेल्या व्हॉटसअप क्रमांकावर येणाऱ्या तक्रारींची तत्काळ दखल घेऊन कार्यवाही करावी व त्याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी जिल्हा प्रशासनाला या वेळी दिले. सुमारे वीस सरपंचांशी मुख्यमंत्री फडणवीस यांनी मोबाईलद्वारे संवाद साधला.\nमुख्यमंत्री म्हणाले, की जिल्ह्यातील दुष्काळ निवारणासाठी सध्याची स्थिती पाहून चारा छावणी, टँकरपुरवठा, तात्पुरत्या पाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती आदी तातडीच्या उपायांवर भर द्यावा. त्याचबरोबर ज्या गावांमध्ये नळ पाणीपुरवठा योजना नाहीत, अशा ठिकाणी या योजना सुरू करण्यासंदर्भातील अहवाल तयार करावे. टँकरची मागणी असल्यास पाहणी करून तहसीलदारांनी तत्काळ प्रस्ताव मंजूर करावेत. जनावरांसाठीही टँकरद्वारे पाणी पुरविण्यात यावे. सिंचन विहिरी अथवा तलावामधील पाण्याच्या स्रोताचा वापर करण्यासंदर्भात भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा विभागाचे अहवाल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी त्यावर कार्यवाही करावी.\nपाणीपुरवठा योजनांना नियमित वीजपुरवठा होईल याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे. तसेच पिण्याच्या पाणीपुरवठ्यास प्राधान्य द्यावे. तलाव अथवा पाण्याच्या स्रोताच्या ठिकाणी अन्य बाबींसाठी पाण्याची मोटार लावू देऊ नये. पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठा करण्यासंदर्भात भूजल सर्वेक्षण विभागाकडून सर्वेक्षण करून त्याबाबतची कार्यवाही करावी, असेही त्यांनी सांगितले.\nजिल्ह्यातील अकरापैकी माण-दहिवडी, कोरेगाव, फलटण या तीन तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्व ११ तालुक्यांमधील १८३ गावे व ७७० वाड्या-वस्त्यांमध्ये एकूण २१९ टँकर सुरू आहेत. माण तालुक्यात सर्वाधिक १०७ तर सातारा तालुक्यात सर्वात कमी एक टँकर सुरू आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यात ३८५ कामे सुरू असून त्यावर २३९८ मजूर उपस्थित आहेत. जिल्ह्यामध्ये १५ हजार ३७९ कामे शेल्फवर आहेत.\nपिण्याच्या पाण्याच्या टंचाई निवारणासाठी जिल्ह्यात आजअखेर ३४ विंधन विहिरी, सात नळ पाणीपुरवठा योजनांची विशेष दुरुस्ती करून तसेच ४ तात्पुरत्या नळ पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करून व १११ विहिरींचे अधिग्रहण करून पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यात येत आहे. थकीत विद्युत देयकामुळे बंद पडलेल्या नळ पाणीपुरवठा योजना सुरळीत करण्यासाठी १.७८ कोटींचा निधी देण्यात आला आहे.\nसातारा जिल्ह्यात २० शासकीय चारा छावण्या सुरू करण्यात आल्या असून, त्यामध्ये एकूण २० हजार १४९ जनावरे दाखल आहेत. दुष्काळ घोषित केलेल्या ३ तालुक्यांतील ३१० गावांतील १ लाख ३५ हजार ७३२ शेतकऱ्यांना ४१.९३ कोटी रुपयांचा निधी वाटप केला आहे. जिल्ह्यातील एकूण ४७ हजार १६७ शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेंतर्गत नोंदणी केली होती. या हंगामात नुकसान भरपाईपोटी २.४२ कोटी रक्कम ६ हजार २७८ पात्र शेतकऱ्यांना अदा करण्यात आली आहे.\nदुष्काळ प्रशासन पाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अनुप कुमार जलसंधारण पुनर्वसन सिंचन\nगोदामांत ९० लाख टन साखर पडून; बंदरात अडकली दोन...\nसोलापूर : अडचणीत सापडलेला साखर उद्योग २०१४-१५ पासून यातून बाहेर पडलेला नाही.\n‘डिपिंग ऑईल’ची चढ्यादराने अनाधिकृत विक्री सुरूच\nनाशिक/सोलापूर : जिल्ह्यात द्राक्ष मालाला उठाव नसल्याने बेदाणा निर्मितीच्या कामाला गती आली\nपदोन्नती प्रकरणात ‘पंदेकृवि’ने काढले पदनवती आदेश\nमहात्मा फुले कृषी विद्यापीठात आजपासून ऑनलाइन...\nनगर ः कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन केले आहे.\nराज्यात दिवसभरात वाढले १२० रुग्ण; कोरोना ७...\nपुणे : राज्यात सोमवारी १२० नवीन रुग्णांची नोंद झाली.\nविधान परिषद निवडणूक पुढे ढकलल्याने...मुंबई : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर राज्यातील...\nपुणे बाजार समितीत १८ हजार क्विंटल...पुणे ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन...\nखटाव तालुक्यातील बागांमध्ये निर्यातक्षम...कलेढोण, जि. सातारा : ‘कोरोना’च्या...\nपुणे जिल्ह्यात नुकसानग्रस्त पिकांच्या ...पुणे ः गत आठवड्यात पुणे जिल्ह्यातील काही...\nघराला भरभराट देणारी फळे जागेवरच गळून...नगर ः ‘‘यंदा पहिल्यांदाच गावांत अनेक...\nपरीक्षा रद्द होणार नाहीत, विद्यापीठ,...मुंबई ः राज्यातील कोरोनाव्हायरसचा प्रादुर्भाव...\nपंतप्रधान, खासदारांच्या वेतन कपात;...नवी दिल्ली : कोरोनाविरोधातील संघर्षासाठी...\nपालघर जिल्हा पुन्हा भूकंपाने हादरला मुंबई ः पालघर जिल्हा रविवारी (ता.५) रात्री...\nडॉक्टरांनाही आता कोरोनाचे भयनवी दिल्ली : कोरोनाचे भय सर्वसामान्यांबरोबरच...\nडॉक्टरांचे निवृत्तीचे वय अठावन्नच; ...औरं��ाबाद : आरोग्य विभागाअंतर्गत येणारे...\nथेट कलिंगड विक्रीतून नुकसान टाळण्याचा...सिंधुदुर्ग : सूक्ष्म नियोजनातून जिल्ह्यातील गडमठ...\nसव्वा लाख ‘आयुष’ डॉक्टरांना प्रशिक्षण...मुंबई : कोरोनाला रोखण्यासाठी आवश्यक ते प्रशिक्षित...\nसरपंचासह सदस्यांना विमामसंरक्षण द्यानगर ः कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी...\nपुणे जिल्ह्यातील शेतकरी गटांकडून १२४...पुणे ः नागरिकांना दररोज ताजा भाजीपाला...\nपुणे बाजार समितीत भाजीपाल्याची ९ हजार...पुणे ः ‘कोरोना’ लॉकडाऊनमध्ये बाजार समितीमधील...\nनांदेड जिल्ह्यात हमीभावाने तूर खरेदी...नांदेड ः किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गंत...\nकोरोनास्थितीचा गैरफायदा : पुणे...पुणे ः ‘कोरोना’ विषाणूचा संसर्ग वाढत असल्याने...\nपोल्ट्री उत्पादकांना वीज दरात सवलत...पुणे : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर कोंबड्यांबाबत...\nभंडाऱ्यातील दूध प्रक्रिया उद्योग सुरू...भंडारा ः भंडारा जिल्हा हा दूध उत्पादक जिल्हा आहे...\n‘भुदरगड नॅचरल फार्मर्स’कडून ममता बाल...कोल्हापूर : भुदरगड नॅचरल फार्मस कंपनीच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-revolution-amul-possible-fruit-and-vegetables-sharad-pawar-1645", "date_download": "2020-04-07T15:40:51Z", "digest": "sha1:TB25KPK6ZZKEKXZSBCEKLTR6G6OWAQ5R", "length": 22475, "nlines": 176, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Revolution like 'Amul' is possible in fruit and vegetables: Sharad Pawar | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n‘अमूल'सारखी क्रांती फळे, भाजीपाल्यामध्ये शक्य : शरद पवार\n‘अमूल'सारखी क्रांती फळे, भाजीपाल्यामध्ये शक्य : शरद पवार\nमंगळवार, 3 ऑक्टोबर 2017\nराज्यातील फळ आणि भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांनी एकत्र यावे. आपल्याला मिळालेल्या उत्पन्नातून प्रतिकिलो काही पैसे बाजूला काढून निधी जमा करावा आणि \"व्हीएसआय'सारखी संस्था स्थापन करावी.\n- शरद पवार, माजी केंद्रीय कृषिमंत्री\nनाशिक : अमूल ने दुधाची अर्थव्यव���्था बदलली. त्याच धर्तीवर महाराष्ट्रात फळे व भाजीपाला उत्पादकांनी एकत्र येऊन क्रांती करावी. उत्पादनापासून विक्रीपर्यंत एकत्र येत सह्याद्री फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीने महत्त्वाचे मॉडेल उभे केले आहे. विविध पिकांसाठी शेतकऱ्यांनी एकत्र यावे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट जसे उसासाठी संशोधन करण्यासाठी उभे राहिले आहे, त्या धर्तीवर फळे व भाजीपाल्यासाठी संस्था उभारावी, असे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केले.\nसह्याद्री फार्म येथे सोमवारी (ता. २) आयोजित फार्मर्स प्रोड्यूसर कंपन्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी माजी मंत्री वनाधिपती विनायकदादा पाटील, कादवा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष श्रीराम शेटे, सह्याद्री फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीचे अध्यक्ष विलास शिंदे आदी उपस्थित होते.\nश्री. पवार म्हणाले, \"अमूल'ने सहकार व व्यावसायिकतेची सांगड घालून ज्या पद्धतीने शेतकऱ्यांचा विकास साधला आहे. त्याच पद्धतीने महाराष्ट्रात फळे व भाजीपाला पिकांमध्ये प्रगती शक्य आहे. त्यासाठी सह्याद्री फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी हे उत्तम मॉडेल उभे केले आहे. सहकार व उद्योग यांच्यात समन्वय साधणारी फार्मर्स प्रोड्यूसर सोसायटी ही संकल्पना आहे. या संस्थांची मी माहिती घेतली असता, यातील 90 टक्के कंपन्यांचे काम रडत खडत सुरू आहे.\nयाही परिस्थितीत काही चांगल्या संस्था कार्यरत आहेत. जिथं जिथं या चांगल्या कंपन्या उभ्या राहिल्या. त्या ठिकाणी शेतकरी उत्पादन, गुणवत्ता, बाजार याबाबत जागरूक झाला आहे. महाराष्ट्र, गुजरात, आंध्र या राज्यात 4 हजारपेक्षा जास्त कंपन्या स्थापन झाल्या आहेत. त्यांच्या समस्या अनेक आहेत. या समस्या व्यक्तिगत पातळीवर सोडविणे अशक्य आहे. शरद कृषी (सीटा) ही सर्व फळांच्या व्यापाराबाबत काम करणारी संस्था मी स्थापन केली. त्यात सर्व फळ संघांचा सहभाग आहे. अशा संस्थांचा उपयोग करता येईल.\nवसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या धर्तीवर फळे व भाजीपाल्याच्या संशोधन व विस्तारासाठी गरजेची आहे. ऊस पिकासाठी चांगली संस्था असावी या उद्देशाने तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्याकडे अशा संस्थेची संकल्पना मांडली होती. तेव्हापासून हे काम सुरू झाले आहे. या संस्थेने राज्यभरात अनेक ठिकाणी स्वत:ची जागा घेऊन काम सुरू केले आहे. शेतकऱ्या��ना अनेक नवे वाण उपलब्ध करून दिले आहेत.\nशेतकऱ्यांच्या उसाचा प्रतिटनामागे 1 रुपये आकारणी करून निधी उभा केला जातो. कोट्यवधी जमा होतात. त्यातून संशोधन व विस्तार कार्य सुरू आहे. मी फळबाग योजना आणल्यानंतर त्यातून द्राक्षे, हापूस, काजू या पिकांच्या उत्पादकांनी चांगले काम केले. आजही प्रत्येक पिकात असे प्रयोग करता येणे शक्य आहे. आपल्या भागातील शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन केले आणि थोडीशी मदत केली; तर शेतकरी एकत्र येऊन शिवाराचे चित्र बदलू शकतात, असे पवार यांनी नमूद केले.\nजनुकीय बदलाचे काम शेतकऱ्यांचे की कोर्टाचे\nवसंतदादा पाटील शुगर इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून इंडोनेशियातील उसाच्या एका वाणाबाबत आम्ही पुढाकार घेतला होता. त्यामुळे त्या वाणाला 40 दिवस पाणी मिळाले नाही तरी तग धरू शकते. जनुकीय बदल करून तेथील शास्त्रज्ञांनी तो वाण तयार केला आहे. मात्र आपल्याकडे कोर्टाने त्यावर बंदी घातली. आता हे काम शेतकऱ्यांचे की कोर्टाचे, असे म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली.\nबॅंकांनी प्रतिकूल परिस्थितीतही साह्य करावे\nबऱ्याचदा बॅंका अडचणीच्या वेळी शेतकऱ्यांना मदत करीत नाहीत. चांगल्या वेळीच पाठीशी उभ्या राहतात. बॅंकांनी प्रतिकूल परिस्थितीतही शेतकऱ्यांना साह्य करावे. बॅंकांची शेतीबद्दलची धोरणे बदलावीत.\nपीकविमा कंपन्यांची धोरणे पाहता त्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळत नाही. मात्र या कंपन्यांना मात्र मोठा लाभ होतो. शेतकऱ्यांनीच एकत्र येवून स्वत:ची पीकविमा कंपनी सुरू करणे गरजेचे आहे. सह्याद्री फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी यासाठीही पुढाकार घेत आहे, असे सह्याद्री फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीचे अध्यक्ष विलास शिंदे यांनी सांगितले.\nकंपन्यांच्या प्रतिनिधींनी मांडलेल्या अपेक्षा\nजीएसटी, आयकरसारखे कर प्रोड्यूसर कंपन्यांच्या उत्पादनाला नसावेत.\n\"सीटा'मार्फत फार्मर्स कंपन्यांचं संघटन आणि सबलीकरण करावं.\nशेतकरी कंपन्यांच्या विमा कंपन्या उभाराव्यात.\nदेशांतर्गत नवे वाण तयार व्हावेत.\nशेतकरी कंपन्यांना विद्यापीठांकडून अर्थविषयक प्रशिक्षण मिळावे.\nकंपन्यांचे राज्यव्यापी फेडरेशन गतिमान करावे.\nकंपन्यांना स्वस्त भांडवल उपलब्ध व्हावे.\nकंपन्यांच्या कौशल्यवाढीसाठी अभ्यासक्रम सुरू व्हावेत.\nकापूस, साखर उद्योगाच्या धर्तीवर फळांसाठी योजना व्हाव्या��.\nशेतकरी बाजारासाठी मोठ्या शहरांत जागा उपलब्ध करून द्याव्यात.\nबीजनिर्मितीसाठी महाबीजच्या तत्त्वावर कंपन्यांना प्राधान्य मिळावे.\nमाध्यान्ह भोजन योजनेत शेतकरी कंपन्यांना प्राधान्य मिळावे.\nशेतकरी कंपन्यांना मार्केट सेसमधून सूट द्यावी.\nशरद पवार sharad pawar महाराष्ट्र साखर व्यापार ऊस पुढाकार initiatives शेती भाजीपाला\nगोदामांत ९० लाख टन साखर पडून; बंदरात अडकली दोन...\nसोलापूर : अडचणीत सापडलेला साखर उद्योग २०१४-१५ पासून यातून बाहेर पडलेला नाही.\n‘डिपिंग ऑईल’ची चढ्यादराने अनाधिकृत विक्री सुरूच\nनाशिक/सोलापूर : जिल्ह्यात द्राक्ष मालाला उठाव नसल्याने बेदाणा निर्मितीच्या कामाला गती आली\nपदोन्नती प्रकरणात ‘पंदेकृवि’ने काढले पदनवती आदेश\nमहात्मा फुले कृषी विद्यापीठात आजपासून ऑनलाइन...\nनगर ः कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन केले आहे.\nराज्यात दिवसभरात वाढले १२० रुग्ण; कोरोना ७...\nपुणे : राज्यात सोमवारी १२० नवीन रुग्णांची नोंद झाली.\nगोदामांत ९० लाख टन साखर पडून; बंदरात...सोलापूर : अडचणीत सापडलेला साखर उद्योग २०१४-१५...\n‘डिपिंग ऑईल’ची चढ्यादराने अनाधिकृत...नाशिक/सोलापूर : जिल्ह्यात द्राक्ष मालाला उठाव...\nराज्यात दिवसभरात वाढले १२० रुग्ण;...पुणे : राज्यात सोमवारी १२० नवीन रुग्णांची...\nमराठवाड्यात १०० वर लघु मध्यम प्रकल्प...औरंगाबाद : मराठवाड्यातील ८७३ लघु, मध्यम, मोठ्या...\nरब्बी कांदा उत्पादन २५ लाख टनांनी वाढणारपुणे : देशाच्या कांदा बाजारपेठांमध्ये यंदाच्या...\nभाजीपाल्याच्या नव्या लागवडीबाबत संभ्रम...कोल्हापूर : ‘कोराना’च्या संकटामुळे गेल्या काही...\nअर्धबंदिस्त शेळीपालनाने वाढवले शेतीचे...कृषी विषयात पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर...\nपूर्व विदर्भात पावसाला पोषक हवामानपुणे : राज्यात तापमानाचा पारा सातत्याने...\n`अमूल`कडून शेतकऱ्यांना मंदीतही २००...पुणे : राज्यातील डेअरी उद्योग सध्या अतिशय बिकट...\nराज्यात कोरोना रुग्णसंख्या ७४८;...मुंबई : राज्यातील कोरोनाचा विळखा वाढत चालला...\nकेंद्र सरकारकडून रासायनिक खत अनुदानात...पुणे: ऐन लॉकडाऊनच्या गोंधळात केंद्र सरकारने...\nशेतकरी कंपन्यांची संकलन केंद्रे...पुणे: ‘ई-नाम’ प्रणालीत गेल्या दोन...\nकोरोनामुळे हापूस अडचणीत; मुंबई बाजार...मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वाशी...\nकोरो��ामुळे ‘टोमॅटो बेल्ट’ लॉकडाऊन; पुणे...पुणेः गेल्या काही वर्षात जिल्ह्यातील जुन्नर, खेड...\nकोल्हापूर कृषी महाविद्यालयाकडून...कोल्हापूर : येथील कोल्हापूर कृषी महाविद्यालयाच्या...\nराज्यात उष्ण, दमट हवामानाचा अंदाज;...पुणे : तापमानाचा पारा चाळीशी पार गेल्याने उन्हाचा...\nराज्यात आत्तापर्यंत तेरा हजार टन...नगर ः कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर...\nप्रयोगशीलतेतून मिळवले आर्थिक स्थैर्यनाशिक जिल्ह्यातील आडगाव येथील शिवाजी शंकर देशमुख...\n...शेतकरी मात्र 'फार्म क्वाॅरंटाइन' सांगली : कोरोनाने सर्वांची झोप उडाली आहे. संपूर्ण...\nकेसरची चव यंदा दुर्मिळ; संकटांमुळे आंबा...औरंगाबाद: यंदा बहुतांश आंबा बागांना मोजकाच मोहर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/railway-police-recruitment-265048", "date_download": "2020-04-07T17:45:47Z", "digest": "sha1:XIPHN2YN2LI4QUVGXMJEXGLJXPPG5YMB", "length": 13076, "nlines": 255, "source_domain": "www.esakal.com", "title": "रेल्वे पोलिस भरती वृत्तात तथ्य नाही | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर मंगळवार, एप्रिल 7, 2020\nरेल्वे पोलिस भरती वृत्तात तथ्य नाही\nमंगळवार, 25 फेब्रुवारी 2020\nरेल्वे पोलिस दलात (आरपीएफ) पोलिस कर्मचारी या पदाच्या भरतीचा प्रस्ताव नाही. भरती जाहीर झाली तर त्याची अधिकृत माहिती रेल्वे पोलिसांच्या वेबसाइटवर असेल, असे रेल्वे पोलिसांनी सांगितले.\nपुणे - रेल्वे पोलिस दलात (आरपीएफ) पोलिस कर्मचारी या पदाच्या भरतीचा प्रस्ताव नाही. भरती जाहीर झाली तर त्याची अधिकृत माहिती रेल्वे पोलिसांच्या वेबसाइटवर असेल, असे रेल्वे पोलिसांनी सांगितले. रेल्वे पोलिस दलात कर्मचारी पदाच्या 19 हजार 952 जागांसाठी भरती होणार असल्याचे वृत्त चुकीचे आहे, असेही पोलिसांनी स्पष्ट केले.\nताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nरेल्वे पोलिस दलात पोलिस कर्मचारी पदासाठी भरती होणार असल्याची पोस्ट सोशल मीडियामध्ये व्हायरल झाली. अर्ज करण्यासाठी 30 एप्रिलपर्यंतची मुदत दिली आहे. त्यामुळे युवकांमध्ये संभ्रम निर्माण झाला. तसेच रेल्वे पोलिसांच्या मुंबई, पुणे कार्यालयातही चौकशीसाठी दूरध्वनी येत आहेत. या बाबत रेल्वे मंडळातील पोलि�� उपमहानिरीक्षक संतोष चंद्रन म्हणाले, \"\"पोलिस भरती होणार असल्याचे वृत्त अथवा पोस्ट तथ्यहीन आहे. ज्या संकेतस्थळावरून पोस्ट व्हायरल झाली आहे, त्याबाबत चौकशी सुरू आहे. तसेच संकेतस्थळाबाबत दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलकडे तक्रार दिली आहे. त्या संकेतस्थळावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी रेल्वे पोलिसांनी केली आहे.'' रेल्वे पोलिस दलात भरतीचा तपशील रेल्वे आणि रेल्वे पोलिसांच्या अधिकृत संकेतस्थळावर दिला जातो. तसेच युवकांनी भरतीसाठी कोणत्याही संस्थेला, व्यक्तीला आधार क्रमांक, बॅंक खात्याचे तपशील आणि वैयक्तिक माहिती देऊ नये. त्यामुळे नुकसान झाल्यास रेल्वे पोलिस जबाबदार नसतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nशेतकऱ्याने फिरविला फुलशेतीवर नांगर\nवालसावंगी (जि.जालना) - परिसरात अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने झेंडू, गुलाब, शेवंती आदींची फुलशेती केली होती. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर...\nकोरोना : १७४ जणांचे अहवाल निगेटिव्ह\nपरभणी : परभणी जिल्ह्यात कोरोना विषाणूचे संशयित म्हणून तब्बल २५३ जणांची नोंद झाली असून त्यापैकी स्वॅब घेण्यात आलेल्या २०३ पैकी १७४ जणांचे अहवाल...\nदिव्यांगांना तीन महिन्यांचा झेडपीतर्फे आगाऊ भत्ता\nपुणे - पुणे जिल्ह्यातील दिव्यांगांना कोरोनामुळे आगामी तीन महिन्यांचा निर्वाह भत्ता आगाऊ (अॅडव्हाॅन्समध्ये) देण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या सामाजिक...\nसीलबंद भागातील बँकांच्या कर्मचाऱ्यांना सवलत द्यावी\nपुणे - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील काही पेठांचा परिसर सीलबंद करण्यात आल्यामुळे या भागातील बँकांमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांना सुरक्षिततेच्या...\nपुणे जिल्ह्यात १०३ दिव्यांगांना दुर्धर आजार उपचारास मदत\nपुणे - पुणे जिल्ह्यातील १०३ दिव्यांगांना दुर्धर आजारावरील उपचारासाठी जिल्हा परिषदेच्यावतीने आर्थीक मदत करण्यात आली आहे. मदतीची ही रक्कम...\nहिंगोलीकरांना पुन्हा मिळाला दिलासा\nहिंगोली : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल असलेल्या कोरोना संशयित एका रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह आला असून एकाचा अहवाल प्रलंबित असल्याची माहिती...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इ���टरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mymarathi.net/feature-slider/bagul-7/", "date_download": "2020-04-07T16:48:21Z", "digest": "sha1:67O4RQRL372J5RIA5O35TUAJN2VTRPXK", "length": 10374, "nlines": 61, "source_domain": "mymarathi.net", "title": "तुम्हीच बनवा सॅनिटायझर,वापरा आणि विका देखील ...प्रशिक्षण शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद - My Marathi", "raw_content": "\nकोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने पुण्यात पाच भागात संचारबंदी\nट्रम्प यांनी धमकावल्याच्या अवघ्या 6 तासांत भारताने हायड्रॉक्सीक्लोरोक्विन निर्यात बंदी केली शिथील इतरांना देणार,पण देशाला प्रथम प्राधान्य\nपुण्यातील ससून रुग्णालयात तिघांचा करोनानं मृत्यू\nकरोनाशी लढण्यासाठी अरविंद केजरीवाल यांचा मोठा 5T प्लान (व्हिडीओ)\nशोधून शोधून करावे लागेल कोरोनाशी दोन हाथ ..अन्यथा करेल तो आपला घात -आबा बागुल\nपंतप्रधान सहाय्यता निधीला विजय पुसाळकर यांची १ कोटी रुपयांची मदत\nलायन्स क्लबकडून २ लाख ५१ हजारची मुख्यमंत्री सहायता निधीस मदत\nकोरोनाशी सामना – सील केलेल्या भागाचा उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या बैठकीतआढावा (व्हिडीओ)\nरेल्वेचे डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी दररोज 1000 PPE किट्सची निर्मिती\nबँक ऑफ बडोदाने महिला एसएचजी, शेतकरी यांच्यासाठी पुढे केला आर्थिक मदतीचा हात\nHome Feature Slider तुम्हीच बनवा सॅनिटायझर,वापरा आणि विका देखील …प्रशिक्षण शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद\nतुम्हीच बनवा सॅनिटायझर,वापरा आणि विका देखील …प्रशिक्षण शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद\nपुणे-पुण्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने सॅनिटायझरचा तुटवडा असल्याने व्यावसायिकांनी ते महाग केले आहे.त्यामुळे सामान्य नागरिकांना सॅनिटायझर घेणे शक्य होत नाही.यासाठी महिलांना घरीच सॅनिटायझर बनवून वापरण्यासाठी व अल्प दारात विक्री करण्यासाठी मोफत हॅन्ड सॅनिटायझर प्रशिक्षण शिबिराचे आयोजन आबा बागुल जनसंपर्क कार्यालय शिवदर्शन करण्यात केले होते. या प्रशिक्षण शिबिरास महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला .\nहॅन्ड सॅनिटायझर वापरून लहान मुले जेष्ठ नागरिक बाहेर काम करणारे सर्व महिला भगिनी आणि पुरुषांना निरोगी राहण्यास मदत होईल व त्याच बरोबर लघु उदयोग चालू करण्यास देखील चालना मिळेल करणाऱ्या असा विश्वास आहे. असे अमित बागुल म्हणाले\nआपत्कालीन परिस्थितीत नागरिकांची होणारी लूट यावर महिलांनी घरामध्ये तयार केलेले सॅनिटायझेर अल्प दारात नागरिकांना मिळेल व महिलांना रोजगारही उपलब्ध होईल. या हेतूने मोफत हॅन्ड सॅनिटायझर बनवण्याचे प्रशिक्षण घेण्यात आले होते त्याला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला असे अमित बागुल म्हणाले या प्रसंगी नाईक मॅडम , सोनाली मॅडम, अश्विनी शेटे, ज्योती अरवींन, शुभांगी चव्हाण , सागर आरोळे, धनंजय कांबळे, इमात्यज तांबोळी, संतोष पवार, धनंजय कांबळे, संतोष गेले, विश्वास दिघे, बाबासाहेब पोळके, अभिषेक बागुल आदी उपस्थित होते\n10 वी व 12 वीच्या परीक्षा सुरू राहतील,शाळा,नाट्यगृहे, चित्रपटगृहे बंद\nप्राजक्ता शिंदेचा बोल्ड अंदाज\nपुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. शिवाय पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. http://mymarathi.net/ मालक-संपादक : शरद लोणकर *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/\nकोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने पुण्यात पाच भागात संचारबंदी\nट्रम्प यांनी धमकावल्याच्या अवघ्या 6 तासांत भारताने हायड्रॉक्सीक्लोरोक्विन निर्यात बंदी केली शिथील इतरांना देणार,पण देशाला प्रथम प्राधान्य\nपुण्यातील ससून रुग्णालयात तिघांचा करोनानं मृत्यू\nया न्यूज वेब पोर्टल पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालयअंतर्गत मान्य राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.chawadi.com/share-get-free-shopping/", "date_download": "2020-04-07T16:14:58Z", "digest": "sha1:L6KPIT22BNIIFYBM2EJ7BKVRJPITTBD2", "length": 6459, "nlines": 104, "source_domain": "www.chawadi.com", "title": "मोबाईलद्वारे मेसेज शेयर करा आणि मोफत खरेदी करा. - Chawadi", "raw_content": "\nमोबाईलद्वारे मेसेज शेयर करा आणि मोफत खरेदी करा.\nमोबाईलद्वारे मेसेज शेयर करा आणि मोफत खरेदी करा.\nमोबाईलद्वारे मेसेज शेयर करा आणि मोफत खरेदी करा.\nमहागाईला लगाम घालण्यासाठी चावडी चा आधुनिक पर्याय.\nखास घरबसल्या व्यक्तीसाठी ,कॉलेज तरुण -तरुणींसाठी ,नोकरी सोबत साईड उत्पन्न शोधणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी Share & Earn हा प्रोजेक्ट चावडी ने सुरु केला आहे.\nचावडी च्या Share & Earn या योजनेत सहभागी झाल्यावर तुम्हाला चावडी तर्फे एक शोर्ट लिंक दिली जाईल ती Whatsapp , Facebook वर सर्वत्र forward केली आणि क्लिक केली गेली कि तुम्हाला पैसे मिळतील.\nवेबसाईट वरील कोणतेही प्रॉडक्ट खरेदी केले गेल्यास तुम्हाला कमिशन मिळेल.\nतुमच्या माध्यामतून किंवा तुम्ही इतर मित्रांना REFER केले आणि त्याने AFFILIATE म्हणून काम करण्यास सुरु केल्यास 25 रुपये तुमच्या खात्यावर जमा होतील.\nयाविषयी अधिक माहिती तुम्हाला ट्रेनिंग वेळी देण्यात येईल.\nजर योग्य रीतीने आणि दिलेल्या पद्धतीत काम केल्यास महिना २-३ हजार सहज मिळू शकतील. आणि चांगले काम करणाऱ्या व्यक्तीला १० -१५ हजार रुपये मिळू शकतील..त्या बदल्यात तुम्ही किराणा ,कपडे,तुम्हाला हवी असणारी कोणतीही वस्तू दिलेल्या दुकानातून मोफत खरेदी करू शकता.\nचला वेगळ्या उपक्रमात आजच सहभागी व्हा…\nया स्कीम मध्ये सहभागी होण्यासाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे त्यासाठी तुम्हाला 120/- रजिस्ट्रेशन आणि ट्रेनिंग शुल्क भरावे लागेल.\nखालील बटन वर क्लिक करून फॉर्म भरा.. रजिस्ट्रेशन शुल्क भरा मग तुमच्या मोबाईल मध्ये तुम्ही 8830280315 हा क्रमांक चावडी या नावाने सेव्ह करा आणि मग त्या नंबर वर तुमचे नाव आणि गाव टाईप करून पाठवा.\nया स्कीम विषयी अधिक माहिती हवी असल्यास 8830280315 या क्रमांकावर संपर्क साधा.\n3 responses on \"मोबाईलद्वारे मेसेज शेयर करा आणि मोफत खरेदी करा.\"\nआपल्या उपक्रमांतर्गत अनेक लघुद्योजक निर्माण होतायेत त्याबद्दल आपले मनःपुर्वक अभिनंदन \nस्वतःचे पोट दुखले अणि या बिझनेसची सं���ल्पना सुचली…Business Motivation\nतुम्ही तुमच्या बिझनेसचे प्रमोशन करताना या पर्यायाचा वापर करून बघितला आहे का\nबिझनेस वाढवण्यासाठी काही बूस्टर टिप्सBusiness Top Up\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/loksabha-elections2019-seventh-phase-voting-percentage/", "date_download": "2020-04-07T15:50:22Z", "digest": "sha1:KLENIP7OLNMAFEKN7I4OV2SBPWZ6AISE", "length": 6965, "nlines": 100, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "#लोकसभा2019 (सातवा टप्पा) : संध्याकाळी 6.30 वाजेपर्यंत 61.07 टक्के मतदानाची नोंद", "raw_content": "\n#लोकसभा2019 (सातवा टप्पा) : संध्याकाळी 6.30 वाजेपर्यंत 61.07 टक्के मतदानाची नोंद\nनवी दिल्ली – भारतीय लोकशाहीचा सर्वांत मोठा सोहळा असणाऱ्या लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया आज पूर्णत्वास जाणार आहे. निवडणुकीतील अखेरच्या आणि सातव्या टप्प्यासाठी देशभरातील लोकसभेच्या 59 जागांसाठी मतदान पार पडले आहे.\nलोकसभा निवडणुकीतील सातव्या टप्प्यातील मतदान पडले असून संध्याकाळी 6.30 वाजेपर्यंत सरासरी एकूण 61.07 टक्के मतदान झाल्याची माहिती समोर येत आहे.\n6.30 वाजेपर्यंतची मतदानाची टक्केवारी\nहिमाचल प्रदेश – 66.60 %\nमध्यप्रदेश – 69.36 %\nउत्तर प्रदेश – 55.47 %\nपश्चिम बंगाल – 73.40 %\nदरम्यान, आज अंतिम टप्प्यातील मतदानामध्ये पंजाबमधील सर्व 13 जागांसाठी मतदान पार पडले आहे. त्याशिवाय, उत्तरप्रदेश (13 जागा), पश्चिम बंगाल (9 जागा), बिहार आणि मध्य प्रदेश (प्रत्येकी 8 जागा), हिमाचल प्रदेश (4 जागा), झारखंडमध्ये (3 जागा), चंडीगढमध्ये 1 जागेसाठी मतदारांनी आज मतदानाचा हक्क बजावला आहे.\nलोकसभा निवडणुकीचा निकाल 23 मे यादिवशी जाहीर होणार आहे. त्यामुळे मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली तरी निकालासाठी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. साहजिकच, सगळ्यांचेच लक्ष मतदानोत्तर चाचण्यांच्या निष्कर्षांकडे असेल. अंतिम टप्प्याचे मतदान संपल्यानंतर लगेचच चाचण्यांचे निष्कर्ष जाहीर करण्याची चढाओढ वृत्तवाहिन्यांमध्ये सुरू होईल. ते निष्कर्ष किंवा अंदाज खरे ठरणार का, ते प्रत्यक्ष निकालाच्या दिवशीच स्पष्ट होईल.\nलोहगावमध्ये जनता कर्फ्युला शंभर टक्के प्रतिसाद\nधनादेश बाऊन्सनंतर नोटीस बजावण्यात अडचणी : लॉकडाऊनचा परिणाम\nपुणे शहरात मेडिकल व रूग्णालये वगळता इतर दुकाने फक्त ‘दोन’ तासच चालू…\nकोरोनाचा धोका टाळण्यासाठी ३ मीटर अंतर पुरेसे वाचा संशोधनातून काय सिद्ध झालंय…\nलोहगावमध्ये जनता कर्फ्युला शंभर टक्के प्रतिसाद\nधनादेश बाऊन्सनंतर नोटीस बजावण्यात अडचणी : लॉकडाऊनचा परिणाम\nपुणे शहरात मेडिकल व रूग्णालये वगळता इतर दुकाने फक्त…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.newsmasala.in/2019/08/blog-post_16.html", "date_download": "2020-04-07T16:24:37Z", "digest": "sha1:BRFN6S3ZFQK5JKAKW737ZSNF43YICYOJ", "length": 12706, "nlines": 78, "source_domain": "www.newsmasala.in", "title": "जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था नाशिक संस्थेची ३० वी सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न ! कोल्हापूर-सांगली पुरग्रस्तांसाठी संस्थेच्या वतीने मदत !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!", "raw_content": "\nजिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था नाशिक संस्थेची ३० वी सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न कोल्हापूर-सांगली पुरग्रस्तांसाठी संस्थेच्या वतीने मदत कोल्हापूर-सांगली पुरग्रस्तांसाठी संस्थेच्या वतीने मदत सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \nनाशिक::- जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था नाशिक संस्थेची ३० वी सर्वसाधारण सभा खेळीमेळी च्या वातावरणात अध्यक्ष विक्रम पिंगळे यांच्या अध्यक्षतेत पार पडली. ३० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांनी मासिक वर्गणी १००० रु. करण्यास सर्वानुमते मंजूरी दिली. संस्थेच्या मालकीची स्वताची इमारत व्हावी अशी सभासद व संचालक मंडळाची इच्छा असून त्यासाठीच्या निधीत दरवर्षी तरतूद करण्यात येत आहे त्याप्रमाणे याही सर्वसाधारण सभेने १० लक्ष इतक्या निधीस मंजूरी दिली. सन २०१८/१९ साठी ९% लाभांशला मंजूरी दिली. संस्थेची सभासदांना एस एम एस सुविधा सुरू केली याबद्दल सभासदांनी अध्यक्ष विक्रम पिंगळे व संचालक मंडळाचे व अभिनंदन केले. संस्थेच्या वतीने कोल्हापूर-सांगली पुरग्रस्त नागरिकांना २५००० रु (वस्तु स्वरुपात) देण्याचे जाहिर केले.\nयाप्रसंगी सभासद पाल्यांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. सभेस अध्यक्ष विक्रम पिंगळे, उपाध्यक्ष नितिन पवार, सचिव भाऊसाहेब पवार,\nविजयकुमार हळदे, पंडितराव कटारे, राजेंद्र भागवत , जी.पी. खैरनार, मधुकर आढाव, पांडुरंग वाजे , नितिन भडकवाडे, अमित आडके, संदीप दराडे, किशोर वारे, विमलताई घोडके, मंगलाताई बोरसे, कर्मचारी उपस्थित होते.\nमुख्यमंत्र्यांना दिली संपाची नोटीस ८ जानेवारीला देशव्यापी संप ८ जानेवारीला देशव्यापी संप अनेक प्रलंबित मागण्यांसाठी तब्बल २ कोटी कर्मचारी उतरणार संपात अनेक प्रलंबित मागण्यांसाठी तब्बल २ कोटी कर्मचारी उतरणार संपात सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \nराज्य सरकारी निमसरकारी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांचा ८ जानेवारी २० रोजी देशव्यापी संप...\nमा.मुख्यमंत्री यांना दिली संपाची नोटीस ... नासिक::-अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी समन्वय समितीने २००५ नंतर नियुक्त झालेले राज्यातील कर्मचाऱ्यांना अंशदाई पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करणे, राज्यातील ३० टक्के रिक्त पदे तात्काळ भरून बेरोजगारी कमी करणे, बक्षी समितीचा दुसरा खंड अहवाल प्रसिद्ध करणे,\nकेंद्राप्रमाणे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सर्व वेतन भत्ते लागू करणे, जानेवारी १९ महागाई भत्त्याची थकबाकी व जुलै १९ पासून महागाई भत्ता लागू करणे, अनुकंपा तत्त्वावरील नोकरीसाठी निधन पावलेल्या कर्मचाऱ्यांचे वारस वणवण फिरत आहे तरी अनुकंपा वरील रिक्त पदे तात्काळ भरणे, पाच दिवसाचा आठवडा व निवृत्तीचे वय ६० वर्षे करणे, महिलां कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे दोन वर्ष बाल संगोपन रजा मंजूर करणे, जिल्हा परिषद क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहत असल्याबाबत ग्रामसभा ठराव अनिवार्य केल्याचा ९सप्टेंबर १९ चा ग्रामविकास विभागाचा शासन आदेश रद्द करणे, खाजगी कंत्राटी धोरण रद्द करणे, आदी मागण्यांबाब…\nउप अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \nउप अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात नासिक::- शासनाकडून जमीनीच्या भरपाई पोटी रुपये ५१ लाख मंजूर करण्यात आले होते त्या रकमेचा धनादेश अदा करणेसाठी ३००००/- रुपये लाचेची मागणी करण्यात आली होती.\nसदर रक्कम आज प्रकल्प अधिकारी कार्यालय, सिंचन भवन येथे तक्रारदाराकडून पुणेगाव कालवा प्रकल्प अधिकारी, पाटबंधारे विभागाचे उप अभियंता राजेंद्र माधवराव शिरवाडकर यांस ३००००/- रुपये लाचेची रक्कम स्विकारताना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले.\nनाम. छगन भुजबळ यांना देण्यात आले निवेदन मुख्यमंत्री यांनी आपला विशेषाधिकार वापरून तत्काळ झालेला निर्णय मागे घ्यावा मुख्यमंत्री यांनी आपला विशेषाधिकार वापरून तत्काळ झालेला निर्णय मागे घ्यावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कुणी दिले निवेदन, जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा \nराज्य शासनाने सारथी संस्थेचा अन्यायकारक निर्णय त्वरित मागे घ्यावा .\nछावा क्रांतीवीर सेनेचे नाम. छगन भुजबळ यांना निवेदन \nनासिक::-सारथी बंद चा निर्णय शासनाने त्वरित मागे घ्यावा. मुख्यमंत्र्यांनी आपले विशेषाधिकार वापरून निर्णय फिरवावा. ज्यांनी कुणी ही आगळीक केली असेल त्यावर त्वरित कारवाई करण्यात यावी. महाराष्ट्र शासनाने छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे ही संस्था मराठा समाज व कुणबी समाजातील विद्यार्थ्यांच्या हिता करीता स्थापन केलेली आहे.ही संस्था बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याचे आम्हाला समजले असून, हा निर्णय शासनाने त्वरीत माघारी घ्यावा. विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थतेची भावना आहे. मराठा कुणबी समाजाच्या आर्थिक सामाजिक व शैक्षणिक सक्षमीकरणासाठी स्वतंत्र अधिकार असलेल्या छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्थेची \"सारथी\" स्थापना मागील राज्य सरकारने केली होती परंतु असा मंत्रालयातील सरकारी अधिकाऱ्यांनी या स्वायत्त संस्थेवर अंकुश ठेवताना संस्थेच्या अधिकारांना लगाम लावण्याचा प्रयत्न केला आहे, राज्य सरकारने बार्टी च…\nपंधरा वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात आहे, ऋततपाखरं व आनंदी नासिक या साप्ताहिकाचे संपादक पद सांभाळले व आता \"न्यूज मसाला\" हे साप्ताहिक २०१२ पासून प्रकाशित करीत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://yetaajaataa.blogspot.com/2013/07/", "date_download": "2020-04-07T17:04:59Z", "digest": "sha1:34UCJNDJTQHKHXGGQNQ6ZFJDHXZGJNIC", "length": 12956, "nlines": 312, "source_domain": "yetaajaataa.blogspot.com", "title": "येता जाता: July 2013", "raw_content": "\n'तुष्की नागपुरी' च्या येताजाता ब्लाग वर आपले स्वागत आहे. या सर्व कविता सोबत दिलेल्या छायाचित्राच्या अनुषंगाने सुचलेल्या कविता आहेत. छायाचित्र डोळ्यासमोर आले त्या वेळेला काहीच न ठरवता जे लिहिल्या गेले त्या या कविता आहेत. सर्व छायाचित्र उपलब्ध करून देणाऱ्यांचा तुष्की नागपुरी मनःपूर्वक आभारी आहे.\nरविवार, २१ जुलै, २०१३\n(छायाचित्र सौजन्य: अर्चना )\nसावळा मोहक रंग एकीकडे\nतुझा सावळा रंगच तुझी\nसुंदर ओळख ठरते आहे \nनागपूर, २० जुलाई २०१३, १२:१५\nप्रेषक: Tushar Joshi वेळ १०:१९ म.उ. कोणत्याही टिप्पण्या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nशनिवार, २० जुलै, २०१३\n(छायाचित्र सौजन्य: क्षितिज )\nदिसावे क��णी 'हंक' मोहून जावे जिवाला पुरे\nझरू लागले आटलेले किती काळजाचे झरे\nतुला पाहणे रोज व्हावे अता जीव झाला खुळा\nमनाला मिळाला तुझा ध्यास जो दुःख चिंता नुरे\nतुझे पाहणे व्यापते जीवनाला चहूबाजुने\nतुला लाभले रूप 'माचो'परी रांगडे देखणे\nमनी आस माझ्या किती जागते पास याया तुझ्या\nतुझी वाट पाहू किती रे बरे ना असे वागणे\nतुझा भास होता फुलारे अताशा नवी पालवी\nतुझा चेहरा स्पर्शण्याची मनीषा मनी जागवी\nकधी ऐटीने धीट होऊन येणे तुझे होउदे\nतुला संमती दोन डोळ्यात माझ्या कळाया हवी\nनागपूर, २० जुलाई २०१३, ०९:००\nप्रेषक: Tushar Joshi वेळ ९:१५ म.पू. कोणत्याही टिप्पण्या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nशुक्रवार, १९ जुलै, २०१३\n(छायाचित्र सौजन्य: रूपाली )\nहीच जमेची बाजू आहे\nहीच तर तुझी जादू आहे\nमला सावळ्या रंगाची ओढ\nम्हणूनच तर दिसतेस गोड\nकेस रेशमी वेधक डोळे\nम्हणूनच तरूण वेडे खुळे\nगुण गाऊ तुझे किती\nअजून सांगू काय वेगळं\nयातच आलं की गं सगळं\nनागपूर, १९ जुलाई २०१३, ०९:००\nप्रेषक: Tushar Joshi वेळ ९:१२ म.पू. ३ टिप्पण्या:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nगुरुवार, १८ जुलै, २०१३\n(छायाचित्र सौजन्य: अनुराधा )\nअसा क्षण तू आहेस\nते कारण तू आहेस\nकण कण तू आहेस\nअसे धन तू आहेस\nनागपूर, १८ जुलाई २०१३, ०८:४०\nप्रेषक: Tushar Joshi वेळ ९:५४ म.पू. २ टिप्पण्या:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nपाहिले होते तुला मी\nतुझे नाव मनात येताच\nअनुवाद - मराठी कविता का हिंदी अनुवाद\nशब्द चित्र - हिंदी कविताएँ\nदीप्ती सूर्वे जाधव (2)\nसावळ्या मुलीची गाणी (3)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nसाधेसुधे थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mymarathi.net/feature-slider/aaba-bagul-gudhi-padva-2020-carona/", "date_download": "2020-04-07T18:03:04Z", "digest": "sha1:XE6M36SMWJPH3NYXLQSENEVDXTJMYIUQ", "length": 8621, "nlines": 61, "source_domain": "mymarathi.net", "title": "हम साथ साथ है..हे दर्शविण्याची संधी देणारा हा गुढीपाडवा -आबा बागुल - My Marathi", "raw_content": "\nकोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने पुण्यात पाच भागात संचारबंदी\nट्रम्प यांनी धमकावल्याच्या अवघ्या 6 तासांत भारताने हायड्रॉक्सीक्लोरोक्विन निर्यात बंदी केली शिथील इतरांना देणार,पण देशाला प्रथम प्राधान्य\nपुण्यातील ससून रुग्णालयात तिघांचा करोनानं मृत्यू\nकरोनाशी लढण्यास���ठी अरविंद केजरीवाल यांचा मोठा 5T प्लान (व्हिडीओ)\nशोधून शोधून करावे लागेल कोरोनाशी दोन हाथ ..अन्यथा करेल तो आपला घात -आबा बागुल\nपंतप्रधान सहाय्यता निधीला विजय पुसाळकर यांची १ कोटी रुपयांची मदत\nलायन्स क्लबकडून २ लाख ५१ हजारची मुख्यमंत्री सहायता निधीस मदत\nकोरोनाशी सामना – सील केलेल्या भागाचा उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या बैठकीतआढावा (व्हिडीओ)\nरेल्वेचे डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी दररोज 1000 PPE किट्सची निर्मिती\nबँक ऑफ बडोदाने महिला एसएचजी, शेतकरी यांच्यासाठी पुढे केला आर्थिक मदतीचा हात\nHome Feature Slider हम साथ साथ है..हे दर्शविण्याची संधी देणारा हा गुढीपाडवा -आबा बागुल\nहम साथ साथ है..हे दर्शविण्याची संधी देणारा हा गुढीपाडवा -आबा बागुल\nपुणे- कोरोनाच्या संकटाचा मुकाबला करताना आलेला यंदाचा गुढीपाडवा हा आपल्या साठी संधी घेऊन आला आहे ..हम साथ साथ है… हे दर्शविण्याची संधी देणारा हा गुढीपाडवा आहे . देशभरातील आपल्या सहकाऱ्यांना,शेजाऱ्यांना,सहवासात आलेल्या किंवा न आले आणि वाईट अवस्थेत ओढला गेलेल्या प्रत्येकाच्या सोबत आपण आहोत यासाठी काही तरी कृती करून दाखविण्याची हि संधी आहे असे माजी उपमहापौर आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आबा बागुल यांनी आज गुढी उभारताना दिलेल्या संदेशात म्हटले आहे.\nआपत्तीकाळात सेवा देणाऱ्या वीजक्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे योगदान कौतुकास्पद – ऊर्जामंत्री\nकोरोनाच्या दोन व्यक्तींना डिस्चार्ज-विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर\nपुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. शिवाय पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. http://mymarathi.net/ मालक-संपादक : शरद लोणकर *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्या��� दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/\nकोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने पुण्यात पाच भागात संचारबंदी\nट्रम्प यांनी धमकावल्याच्या अवघ्या 6 तासांत भारताने हायड्रॉक्सीक्लोरोक्विन निर्यात बंदी केली शिथील इतरांना देणार,पण देशाला प्रथम प्राधान्य\nपुण्यातील ससून रुग्णालयात तिघांचा करोनानं मृत्यू\nया न्यूज वेब पोर्टल पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालयअंतर्गत मान्य राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/28535", "date_download": "2020-04-07T16:56:38Z", "digest": "sha1:DQZGXPHQQPGCEJLRSRNTISSLH2CI5YL5", "length": 11641, "nlines": 192, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "बौद्धसंघाचा परिचय | भाग २ रा 13| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nभाग २ रा 13\n२१. बुद्ध भगवान् श्रावस्ती येथें जेतवनांत अनाथ पिंडिकाच्या आरामांत रहात होता. त्या काळीं कांही भिक्षु इतर भिक्षूंच्या हवालीं आपली संघाटी करून अंतरवासक व उत्तरासंग ह्या दोनच चीवरांनीं प्रवासाला जात असत. त्यांनीं ठेवून दिलेल्या चीवरांना बुरशी येत असे, व भिक्षु तीं उन्हांत वाळवीत असत. आनंदानें तें पाहिलें व, हीं चीवरें कोणीचीं असा त्यानें त्या भिक्षूंना प्रश्न केला. त्यांनीं आनंदाला तो गोष्ट सांगितली. आनंदानें तिचा निषेध केला, व ती भगवंताला कळविली. ह्या प्रकरणीं भगवंतानेंहि ह्या गोष्टीचा निषेध करून मिक्षूंला नियम घालून दिला तो असा:-\n“चीवर करून संपल्यावर व कठिन उठल्यावर जर भिक्षु चीवर ठेवून दुसरीकडे जाईल, तर त्याला निस्सग्गिय पाचित्तिय होतें.”\nत्या काळीं कौशांबी येथें एख भिक्षु आजारी होता. त्याच्या नातेवाईकांनीं त्याला आपणांकडे बोलाविलें. पंरतु तीन चीवरें घेऊन चालत जाण्याची त्याच्यामध्यें ताकद नव्हती. तेव्हां भगवंतानें आजारी भिक्षूला दोनच चीवरें घेऊन संघाच्या अनुमतीनें दुसरीकडे जाण्याची परवानगी दिली; व वरील नियमांत फेरफार केला तो असा:-\nचीवर तयार करून संपल्यावर, व कठिन उठवल्यावर, जर भिक्षु संघाच्या संमतीशिवाय चीवर ठेवून दुसरीकडे जाईल. तर त्याला निस्सग्गिय पाचित्तिय होतें. \n२२. बुद्ध भगवान् श्रावस्ती येथें जेतवनांत अन���थ पिंडिकाच्या आरामांत रहात होता. त्या काळीं एका भिक्षूला अकाल१चीवरवस्त्र मिळालें होतें. त्याचें चीवर बनवीत असतां तें त्याला पुरेना. म्हणून तो त्याच्या सुरकुत्या काढून लांबरूंद करण्यासाठीं तें पाण्यांत भिजवून हातानें दाबीत असे. तें पाहून भगवंतानें त्याला प्रश्न केला कीं, तूं हें चीवर पुन्हां पुन्हां कां दाबतोस तो म्हणाला, “भंदत, मला अकाल चीवरवस्त्र मिळालें. त्याचें मी चीवर बनविलें असतां तें मला पुरत नाहीं; म्हणून मी असें करतों.” भगवान् म्हणाला, “तुला चीवरवस्त्र मिळण्याची आशा आहे काय तो म्हणाला, “भंदत, मला अकाल चीवरवस्त्र मिळालें. त्याचें मी चीवर बनविलें असतां तें मला पुरत नाहीं; म्हणून मी असें करतों.” भगवान् म्हणाला, “तुला चीवरवस्त्र मिळण्याची आशा आहे काय” त्यानें होय असें उत्तर दिलें. तेव्हां ह्या प्रकरणीं भिक्षूंला बोलावून भगवान् म्हणाला, “अकाल चीवरवस्त्र मिळालें असतां व दुसरें वस्त्र मिळण्याची आशा असतां तें ठेवण्याची मी परवानगी देतों.”\n१- अकाल चीवर म्हणजे कठिनाच्या महिन्याशिवाय इतर महिन्यांत मिळालेलें वस्त्र.\nभगवंताची अशी अनुज्ञा मिळाली आहे म्हणून भिक्षु अकाल चीवरवस्त्रें घेऊन त्यांचीं गाठोडीं एक महिन्यापेक्षां जास्त दिवस दांडीला टांगून ठेवीत असत. तें पाहून आनंदानें त्यांचा निषेध केला; व ही गोष्ट भगवंताला कळविली. भगवंतानीहि त्यांचा निषेध केला, व भिक्षूंना नियम घालून दिला तो असा:-\nचीवर तयार करून संपल्यावर, व कठिन उठवल्यावर जर भिक्षूला अकाल चीवरवस्त्र मिळालें तर त्यानें ते घ्यावें, व लवकर चीवर करावें. जर पुरेसा कपडा नसेल तर दुसरें मिळण्याची आशा असल्यास त्यानें तें वस्त्र एक महिन्यापर्यंत ठेवून घ्यावें. दुसरें मिळण्याची आशा असून देखील जर त्यापेक्षां जास्त दिवस ठेवील, तर त्याला निस्सग्गिय पाचित्तिय होतें \nभाग १ ला 1\nभाग १ ला 2\nभाग १ ला 3\nभाग १ ला 4\nभाग १ ला 5\nभाग १ ला 6\nभाग १ ला 7\nभाग १ ला 8\nभाग १ ला 9\nभाग १ ला 10\nभाग १ ला 11\nभाग १ ला 12\nभाग १ ला 13\nभाग १ ला 14\nभाग १ ला 15\nभाग १ ला 16\nभाग १ ला 17\nभाग १ ला 18\nभाग १ ला 19\nभाग १ ला 20\nभाग १ ला 21\nभाग १ ला 22\nभाग १ ला 23\nभाग १ ला 24\nभाग १ ला 25\nभाग १ ला 26\nभाग २ रा 1\nभाग २ रा 2\nभाग २ रा 3\nभाग २ रा 4\nभाग २ रा 5\nभाग २ रा 6\nभाग २ रा 7\nभाग २ रा 8\nभाग २ रा 9\nभाग २ रा 10\nभाग २ रा 11\nभाग २ रा 12\nभाग २ रा 13\nभाग २ रा 14\nभाग २ रा 15\nभाग २ रा 16\nभाग २ रा 17\n��ाग २ रा 18\nभाग २ रा 19\nभाग २ रा 20\nभाग २ रा 21\nभाग २ रा 22\nभाग २ रा 23\nभाग २ रा 24\nभाग २ रा 25\nभाग २ रा 26\nभाग २ रा 27\nभाग २ रा 28\nभाग २ रा 29\nभाग २ रा 30\nभाग २ रा 31\nभाग २ रा 32\nभाग २ रा 33\nभाग २ रा 34\nभाग २ रा 35\nभाग २ रा 36\nभाग २ रा 37\nभाग २ रा 38\nभाग २ रा 39\nभाग २ रा 40\nभाग २ रा 41\nभाग २ रा 42\nभाग २ रा 43\nभाग २ रा 44\nभाग २ रा 45\nभाग २ रा 46\nभाग २ रा 47\nभाग ३ रा 1\nभाग ३ रा 2\nभाग ३ रा 3\nभाग ३ रा 4\nभाग ३ रा 5\nभाग ३ रा 6\nभाग ३ रा 7\nभाग ३ रा 8\nभाग ३ रा 9\nभाग ३ रा 10\nभाग ३ रा 11\nभाग ३ रा 12\nभाग ३ रा 13\nभाग ३ रा 14\nभाग ३ रा 15\nभाग ३ रा 16\nभाग ३ रा 17\nभाग ३ रा 18\nभाग ३ रा 19\nभाग ३ रा 20\nभाग ३ रा 21\nभाग ३ रा 22\nभाग ३ रा 23\nभाग ३ रा 24\nभाग ३ रा 25\nभाग ३ रा 26\nभाग ३ रा 27\nभाग ३ रा 28\nभाग ३ रा 29\nभाग ३ रा 30\nभाग ३ रा 31\nभाग ३ रा 32\nभाग ३ रा 33\nभाग ३ रा 34\nभाग ३ रा 35\nभाग ३ रा 36\nभाग ३ रा 37\nभाग ३ रा 38\nभाग ३ रा 39\nभाग ३ रा 40\nभाग ३ रा 41\nभाग ३ रा 42\nभाग ३ रा 43\nभाग ३ रा 44\nभाग ३ रा 45\nभाग ३ रा 46\nभाग ३ रा 47\nभाग ३ रा 48\nभाग ३ रा 49\nभाग ३ रा 50\nभाग ३ रा 51\nभाग ३ रा 52\nभाग ३ रा 53\nभाग ३ रा 54\nभाग ३ रा 55\nभाग ३ रा 56\nभाग ३ रा 57\nभाग ३ रा 58\nभाग ३ रा 59\nभाग ३ रा 60\nभाग ३ रा 61\nभाग ३ रा 62\nभाग ३ रा 63\nभाग ३ रा 64\nभाग ३ रा 65\nभाग ३ रा 66\nभाग ३ रा 67\nभाग ३ रा 68\nभाग ३ रा 69\nभाग ३ रा 70\nभाग ३ रा 71\nभाग ३ रा 72\nभाग ३ रा 73\nभाग ३ रा 74\nभाग ३ रा 75\nभाग ३ रा 76\nभाग ३ रा 77\nभाग ३ रा 78\nभाग ३ रा 79\nभाग ३ रा 80\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/44474", "date_download": "2020-04-07T16:25:16Z", "digest": "sha1:EFKZETN2DGKKJWCDPP5TBDOCTD5DY7VE", "length": 2128, "nlines": 37, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "इस्रो | इस्रो चे बजेट | Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\n.इस्रो चे बजेट केंद्र सरकारच्या एकूण खर्चाच्या ०.३४% आणि GDP च्या ०.०८% आहे. हा काही जास्त खर्च नाहीये. इस्रो चा गेल्या ४० वर्षांचा खर्च हा नासा च्या एका वर्षाच्या खर्चाच्या अर्धा आहे. नासा चा इंटरनेट स्पीड 91GBps आहे तर इस्रो चा इंटरनेट स्पीड 2GBps आहे. तुम्हाला असे वाटते का की इस्रो एक छोटी संस्था आहे पण तुमच्या माहितीसाठी सांगत आहोत की इस्रोने मागील वर्षी १४ अब्ज रुपयांची कमाई केली होती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.newsmasala.in/2019/12/1032005.html", "date_download": "2020-04-07T16:50:10Z", "digest": "sha1:DCEU2OMQYLPS4LIKZP4KD2I3XKGTNQCA", "length": 25308, "nlines": 83, "source_domain": "www.newsmasala.in", "title": "वास्तवात घडलेल्या घटनेला पडद्यावरही न्याय! इफ्फी'मध्ये ७६ देशांमधील २०० सिनेमांमधून- माई घाट : क्राइम नं.103/2005. कुणी पटकावला सर्वोत्कृष्ट पुरस्कार ? जाणून घेण्��ासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!", "raw_content": "\nवास्तवात घडलेल्या घटनेला पडद्यावरही न्याय इफ्फी'मध्ये ७६ देशांमधील २०० सिनेमांमधून- माई घाट : क्राइम नं.103/2005. कुणी पटकावला सर्वोत्कृष्ट पुरस्कार इफ्फी'मध्ये ७६ देशांमधील २०० सिनेमांमधून- माई घाट : क्राइम नं.103/2005. कुणी पटकावला सर्वोत्कृष्ट पुरस्कार जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा \nवास्तवात घडलेल्या घटनेला पडद्यावरही न्याय\n'इफ्फी'मध्ये ७६ देशांमधील २०० सिनेमांमधून 'माई घाट : क्राइम नं.103/2005' च्या उषा जाधवने पटकावला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार\nमराठी सिनेमांनी नेहमीच गरुडझेप घेत देश-विदेशांतील सिनेमहोत्सवांमध्ये आपला ठसा उमटवला आहे. राष्ट्रीय पारितोषिक विजेती अभिनेत्री उषा जाधवची मुख्य भूमिका असलेला 'माई घाट :क्राइम नं.103/2005' हा मराठी सिनेमा मागील बऱ्याच दिवसांपासून भारतासोबतच परदेशांमधीलही आघाडीच्या सिनेमहोत्सवांमध्ये कौतुकाची थाप मिळवत आहे. नुकत्याच गोव्यात पार पडलेल्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हल ऑफ इंडीया (इफ्फी)मध्येही या चित्रपटाने आपलं अस्तित्व कायम राखले आहे. सत्य घटनेवर आधारीत असलेल्या 'माई घाट : क्राइम नं.103/2005' या सिनेमातील मुख्य भूमिकेसाठी उषा जाधवला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. जगभरातील ७६ देशांमधील एकूण २०० सिनेमांमधून निवडलेल्या १५ उत्कृष्ट सिनेमांमध्ये दर्जेदार अभिनय करणाऱ्या अभिनेत्रींमधून उषाची सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून निवड झाल्याने हा पुरस्कार सर्वार्थाने या चित्रपटासाठी अभिमानास्पद असून, मराठी सिनेसृष्टीसाठीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवणारा आहे.\nऑस्कर अकादमीचे अध्यक्ष जॉन बेली यांच्या अध्यक्षतेखालील ज्युरीने उषाची सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून निवड केली. जॉन बेली आणि त्यांच्या पत्नी कॅरोल लिटीलटोन यांनीही उषाच्या अभिनयाचं कौतुक केलं. 'माई घाट : क्राइम नं.103/2005' हा सिनेमातील उषाचा अभिनय पाहून जॅान खूप प्रभावित झाले होते. सिनेमा पाहिल्यावर त्यांनी लगेच गुगलवर उषाबाबत सर्च केलं, तेव्हा त्यांना एका तरुण मुलीची माहिती समोर आली. ती वाचून आणि फोटो पाहून ते आश्चर्यचकीत झाले. आपण कदाचित चुकीच्या व्यक्तीला शोधलं असावं असा क्षणभर त्यांना भ्रम झाला, पण पार्टीत जेव्हा त्यांची उषाशी भेट झाली तेव्हा त्यांचा त्यावर खऱ्या अर्थाने विश्वास बसला. इतक्या तरुण वयात वयस्कर स्त्रीची व्यक्तिरेखा लीलया साकारल्याबद्दल जॅान यांनी उषाचं खूप कौतुक केलं. उषाचा अत्यंत ऑथेंटिक लुक डिझाईन करून अनंत महादेवन यांनी कमाल केल्याचे जॉन बेली आणि त्यांच्या सहकार्यांनी व्यक्त केले. या ज्युरी पॅनलमध्ये असलेल्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या लीली रॅमसी (युके दिग्दर्शक), रॅाबिन कम्पेलो (फ्रेंच दिग्दर्शक), झॅन अँग (चायनीज दिग्दर्शक), रमेश सिप्पी (भारतीय दिग्दर्शक)या सर्वांनी एकमताने उषाची सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्कारासाठी निवड केल्याने हा पुरस्कार खूप महत्त्वाचा आहे.\nअत्यंत मानाचा समजला जाणारा इफ्फीमधील पुरस्कार पटकावल्यानंतर उषाचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. भारतीय सिनेसृष्टीतील मराठी चित्रपटातील मराठमोळ्या अभिनेत्रीला हा पुरस्कार मिळाल्याचा तिला सर्वात जास्त आनंद आहे. याबाबत ती म्हणाली की, इफ्फीमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाल्यानं खूप खूप छान वाटतंय. मराठी सिनेसृष्टीत असल्याचा अभिमान वाटतोय. केरळमधील प्रभावती अम्मा या मातेनं पोलीस कोठडीत चुकीच्या पद्धतीने मृत पावलेल्या आपल्या मुलावरील अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी १३ वर्षे दिलेल्या लढ्याची सत्य घटना 'माई घाट : क्राइम नं.103/2005' च्या माध्यमातून जगासमोर आणण्यात आली आहे. लोकप्रिय अभिनेते – दिग्दर्शक अनंत महादेवन यांच्यासारख्या दिग्गज दिग्दर्शकाचा स्पर्श लाभल्यानं वास्तवात घडलेल्या घटनेला पडद्यावरही न्याय मिळू शकला आहे. त्यांच्यासोब खूप गोष्टी नव्याने शिकता आल्या. या सिनेमाच्या निमित्तानं नवं व्हिजन असलेल्या मोहिनी गुप्ता या तरुण निर्मातीसोबत काम करण्याची संधी लाभली. हा पुरस्कार जरी मला मिळाला असला तरी या सिनेमाच्या संपूर्ण टीमनं घेतलेल्या मेहनतीचा हा परीपाक आहे.\nहिंदीपासून प्रादेशिक सिनेसृष्टीपर्यंत सर्वत्र सर्जनशील दिग्दर्शक अशी ओळख असणाऱ्या अनंत महादेवन यांनी या सिनेमाद्वारे पुन्हा एकदा आपल्या अनोख्या दिग्दर्शनशैलीची झलक दाखवली आहे. या चित्रपटातून केवळ सत्य घटना पडद्यावर सादर करण्याचा प्रयत्न नसून, एका आईनं आपल्या मुलाला न्याय मिळवून देण्यासाठी केलेल्या संघर्षाची गाथा यशस्वीपणे सादर करत रुपेरी पडद्यावरही त्या घटनेला तितक्या��� उचितपणे न्याय देण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न असल्याचं महादेवन मानतात. उषा जाधव एक अप्रतिम अभिनेत्री आहे. आजवर साकारलेल्या व्यक्तिरेखांमधून तिनं यापूर्वीही हे सिद्ध केलं आहे, पण 'माई घाट : क्राइम नं.103/2005' मधील तिची व्यक्तिरेखा म्हणजे या सर्वांचा कळस आहे. तिनं ज्या प्रकारे प्रभावती अम्माची व्यक्तिरेखा साकारली, ती साकारण्यासाठी मेहनत घेतली, कॅमेरा फेस करण्यापूर्वी केरळमध्ये घडलेल्या त्या घटनेचा सखोल अभ्यास केला आणि त्यानंतर ती भूमिका समजून घेत साकारली याचं कौतुक करावं तेवढं थोडं असल्याचं महादेवन यांचं मत आहे.\nनिर्मात्या मोहिनी गुप्ता यांनी 'माई घाट : क्राइम नं.103/2005' या सिनेमाद्वारे मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे. पहिल्याच प्रयत्नात देश-विदेशातील आघाडीच्या विविध आंतरराष्ट्रीय चित्रपटमहोत्सवांमध्ये 'माई घाट'ला मिळत असलेल्या प्रतिसादाबाबत त्या खूप उत्साही आहेत. इफ्फीमध्ये उषाला मिळालेल्या आणि इतर चित्रपट महोत्सवांमध्ये चित्रपटाला मिळालेल्या पुरस्कारांबाबत आपल्या भावना व्यक्त करताना मोहिनी म्हणाल्या की, उषा एक उत्तम अभिनेत्री आहे हे पुन्हा एकदा जगभरातील ज्युरींच्या दृष्टीकोनातून सिद्ध झालं आहे. या सिनेमाचा विषय कस्टोडीयल डेथवर आधारित आहे, पण एका निराधार आईने आपल्या मुलावर झालेल्या अन्यायाविरोधात १३ वर्षे इतका प्रदीर्घ काळ लढा दिला हे यातील वेगळेपण आहे. त्यामुळे हा सिनेमा पाहिल्यावर बऱ्याच माता आपल्यावर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी पुढे सरसावतील. एका स्त्रीने कोणाच्याही आधाराशिवाय दिलेला लढा अंतर्मंन हेलावून टाकणारा आहे. 'माई घाट'ला मिळणारे पुरस्कार आणि सिनेमावर होणारा कौतुकाचा वर्षाव भविष्यात अशा प्रकारचे आणखी सिनेमे बनवण्यासाठी प्रेरीत करणारा आहे.\nउषा जाधवसोबत सुहासिनी मुळ्ये, कमलेश सावंत, डॅा. गिरीश ओक, विभावरी जोशी आणि विवेक चाबूकस्वार आदी कलाकारांच्याही या सिनेमात विविध भूमिका आहेत. 'माई घाट' या सिनेमानं यापूर्वी 'सिंगापूर साऊथ इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल'मध्ये सात विभागांमध्ये सहा नामांकनं मिळवत 'बेस्ट फिल्म', 'बेस्ट एडिटींग', 'बेस्ट सिनेमॅटोग्राफी' या पुरस्कारांवर आपलं नाव कोरलं आहे. हाँग काँग अँड चायनाचे फिल्ममेकर आणि फेस्टिव्हल ऑथॉरिटी रीटी असलेल्या रॅाजर गार्सीया यांनीही 'माई घाट : क्राइम नं.103/2005' वर कौतुकाचा वर्षाव केला आहे. 'द एशियन पॅसिफीक स्क्रीन अॅवॅार्डस २०१९'च्या स्पर्धेसाठी या सिनेमाची अधिकृत निवड करण्यात आली होती. सिनेमॅटोग्राफर अल्फॅान्से रॅाय यांनी हा चित्रपट ६ - के फॅारमॅटवर शूट केला असून,पूर्णिमा ओक यांनी कॅास्च्युम डिझाईन केले आहेत. या सिनेमाला रोहित कुलकर्णी यांचं पार्श्वसंगीत लाभलं आहे.\nमुख्यमंत्र्यांना दिली संपाची नोटीस ८ जानेवारीला देशव्यापी संप ८ जानेवारीला देशव्यापी संप अनेक प्रलंबित मागण्यांसाठी तब्बल २ कोटी कर्मचारी उतरणार संपात अनेक प्रलंबित मागण्यांसाठी तब्बल २ कोटी कर्मचारी उतरणार संपात सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \nराज्य सरकारी निमसरकारी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांचा ८ जानेवारी २० रोजी देशव्यापी संप...\nमा.मुख्यमंत्री यांना दिली संपाची नोटीस ... नासिक::-अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी समन्वय समितीने २००५ नंतर नियुक्त झालेले राज्यातील कर्मचाऱ्यांना अंशदाई पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करणे, राज्यातील ३० टक्के रिक्त पदे तात्काळ भरून बेरोजगारी कमी करणे, बक्षी समितीचा दुसरा खंड अहवाल प्रसिद्ध करणे,\nकेंद्राप्रमाणे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सर्व वेतन भत्ते लागू करणे, जानेवारी १९ महागाई भत्त्याची थकबाकी व जुलै १९ पासून महागाई भत्ता लागू करणे, अनुकंपा तत्त्वावरील नोकरीसाठी निधन पावलेल्या कर्मचाऱ्यांचे वारस वणवण फिरत आहे तरी अनुकंपा वरील रिक्त पदे तात्काळ भरणे, पाच दिवसाचा आठवडा व निवृत्तीचे वय ६० वर्षे करणे, महिलां कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे दोन वर्ष बाल संगोपन रजा मंजूर करणे, जिल्हा परिषद क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहत असल्याबाबत ग्रामसभा ठराव अनिवार्य केल्याचा ९सप्टेंबर १९ चा ग्रामविकास विभागाचा शासन आदेश रद्द करणे, खाजगी कंत्राटी धोरण रद्द करणे, आदी मागण्यांबाब…\nउप अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \nउप अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात नासिक::- शासनाकडून जमीनीच्या भरपाई पोटी रुपये ५१ लाख मंजूर करण्यात आले होते त्या रकमेचा धनादेश अदा करणेसाठी ३००००/- रुपये लाचेची मागणी करण्यात आली होती.\nसदर रक्कम आज प्रकल्प अधिकारी कार्यालय, सिंचन भवन येथे तक्रारदाराकडून पुण���गाव कालवा प्रकल्प अधिकारी, पाटबंधारे विभागाचे उप अभियंता राजेंद्र माधवराव शिरवाडकर यांस ३००००/- रुपये लाचेची रक्कम स्विकारताना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले.\nनाम. छगन भुजबळ यांना देण्यात आले निवेदन मुख्यमंत्री यांनी आपला विशेषाधिकार वापरून तत्काळ झालेला निर्णय मागे घ्यावा मुख्यमंत्री यांनी आपला विशेषाधिकार वापरून तत्काळ झालेला निर्णय मागे घ्यावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कुणी दिले निवेदन, जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा \nराज्य शासनाने सारथी संस्थेचा अन्यायकारक निर्णय त्वरित मागे घ्यावा .\nछावा क्रांतीवीर सेनेचे नाम. छगन भुजबळ यांना निवेदन \nनासिक::-सारथी बंद चा निर्णय शासनाने त्वरित मागे घ्यावा. मुख्यमंत्र्यांनी आपले विशेषाधिकार वापरून निर्णय फिरवावा. ज्यांनी कुणी ही आगळीक केली असेल त्यावर त्वरित कारवाई करण्यात यावी. महाराष्ट्र शासनाने छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे ही संस्था मराठा समाज व कुणबी समाजातील विद्यार्थ्यांच्या हिता करीता स्थापन केलेली आहे.ही संस्था बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याचे आम्हाला समजले असून, हा निर्णय शासनाने त्वरीत माघारी घ्यावा. विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थतेची भावना आहे. मराठा कुणबी समाजाच्या आर्थिक सामाजिक व शैक्षणिक सक्षमीकरणासाठी स्वतंत्र अधिकार असलेल्या छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्थेची \"सारथी\" स्थापना मागील राज्य सरकारने केली होती परंतु असा मंत्रालयातील सरकारी अधिकाऱ्यांनी या स्वायत्त संस्थेवर अंकुश ठेवताना संस्थेच्या अधिकारांना लगाम लावण्याचा प्रयत्न केला आहे, राज्य सरकारने बार्टी च…\nपंधरा वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात आहे, ऋततपाखरं व आनंदी नासिक या साप्ताहिकाचे संपादक पद सांभाळले व आता \"न्यूज मसाला\" हे साप्ताहिक २०१२ पासून प्रकाशित करीत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.shengrunqiche.com/mr/news/shandong-shengrun-automobile-powder-materials-transport-semi-trailer", "date_download": "2020-04-07T16:08:51Z", "digest": "sha1:EJINGXETE4HTKYRFCIATT6FXAOGZL6PQ", "length": 6810, "nlines": 183, "source_domain": "www.shengrunqiche.com", "title": "शॅन्डाँग shengrun ऑटोमोबाईल पावडर साहित्य वाहतूक अर्ध - ट्रेलर. - चीन शॅन्डाँग Shengrun ऑटोमोबाइल", "raw_content": "\nतेल / इंधन टाकी उपांत्य ट्रेलर\nअॅल्युमिनियम धातूंचे मिश्रण टाकी उपांत्य ट्रेलर\nकार्बन स्टील टाकी उपांत्य ट्रेलर\nस्टेनलेस स्टील टाकी उपांत्य ट्रेलर\nअॅल्युमिनियम धातूंचे मिश्रण डांबर टाकी ट्रेलर\nकार्बन स्टील डांबर टँकर\nस्टेनलेस स्टील टँकर ट्रेलर\nमोठ्या प्रमाणात सिमेंट टाकी उपांत्य ट्रेलर\nV टाइप करा सिमेंट टाकी उपांत्य ट्रेलर\nउभ्या प्रकार सिमेंट टाकी उपांत्य ट्रेलर\nप प्रकार सिमेंट टाकी उपांत्य ट्रेलर\nकमी बेड उपांत्य ट्रेलर\nएलएनजी टँकर उपांत्य ट्रेलर\nएलपीजी टँकर उपांत्य ट्रेलर\nसिमेंट समाजात मिसळणारा ट्रक\nतेल इंधन टाकी ट्रेलर\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nशॅन्डाँग shengrun ऑटोमोबाईल पावडर साहित्य वाहतूक अर्ध - ट्रेलर.\nशॅन्डाँग shengrun ऑटोमोबाईल पावडर साहित्य वाहतूक अर्ध - ट्रेलर.\nशॅन्डाँग shengrun ऑटोमोबाईल पावडर साहित्य वाहतूक अर्ध - ट्रेलर.\nवाहन नाव: पावडर साहित्य वाहतूक उपांत्य ट्रेलर.\nबाह्य परिमाणे: लांबी: 13000 * रुंदी: 2500 * उंची: 3990.\nवॉल्यूम: 68 क्युबिक मीटर\nमूळ संरचना: त्यासाठी वापरलेली शक्ती पिन: 90 # चेंडू: बाह्य टायर 28 टन: कारखाना मानक 12 r22. 5 * 12, चाकांच्या धावा, कारखाना मानक 9.00-22.5 * 12, आस: Guangdong fuhua 13 टन * 3 पूल वर्षामध्ये ब्रेक पॅड, टुलकिट: 1, सुटे सुशोभित रॅक: 1, हवा चेंबर: 2 एकच, डिझेल इंजिन 4 जोड्या, 4102, एअर कॉम्प्रेसर: 12 क्यूबिक, प्लेट वसंत ऋतू: 10 तुकडे, फाशी: 50 #, इतर मानक.\nपोस्ट केलेली वेळ: जून-27-2018\nसंपर्क पत्ता: नाही. 1, tongya रस्ता, quanpu शहर, तालुका, जिनिंग शहर, शानदोंग प्रांत liangshan.\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\nमोठ्या प्रमाणात सिमेंट टाकी ट्रेलर , इंधन टँकर , मोठ्या प्रमाणात सिमेंट टँकर , मोठ्या प्रमाणात सिमेंट टँकर ट्रेलर , मोठ्या प्रमाणात सिमेंट टाकी , तेल टँकर ,\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/node/2677", "date_download": "2020-04-07T16:33:20Z", "digest": "sha1:6SHP2S4GY5FX5NOYZZADVBV4XJCSUEOU", "length": 13019, "nlines": 110, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "महाराष्ट्राचे संस्कृतिसंचित - खंड दोन | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nमहाराष्ट्राचे संस्कृतिसंचित - खंड दोन\n'थिंक महाराष्ट्र डॉट कॉम'च्या नव्या ग्रंथाचे प्रकाशन\nअजिंठ्याच्या लेण्यांतील फिकट होत चाललेल्या चित्रांना मूळ रंगाचा तजेला नव्या तंत्रांनी मिळवू��� देण्याचा महत्त्वाकांक्षी व यशस्वीही प्रयत्न नाशिकच्या प्रसाद पवार या फोटोग्राफरने चालवला आहे. त्यांच्या त्या कामाची दखल जगभर घेतली जात आहे. 'थिंक महाराष्ट्र डॉट कॉम'ने त्या आगळ्या प्रयत्नाची स्क्रीनवरील दृश्य झलक प्रेक्षकांसमोर सादर करण्याचा अभिनव कार्यक्रम योजला आहे. प्रसाद पवार यांची मुलाखत ठाण्याचे किरण भिडे घेणार आहेत.\nनिमित्त आहे ते 'थिंक महाराष्ट्र डॉट कॉम'वरील निवडक साहित्याचा संग्रह असलेल्या 'महाराष्ट्राचे संस्कृतिसंचित - खंड दोन' या ग्रंथाच्या प्रकाशनाचे. 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'तर्फे पोर्टलवरील निवडक साहित्याचे खंड, अर्थसहाय्य मिळेल त्याप्रमाणे प्रसिद्ध होत असतात. 'महाराष्ट्राचे संस्कृतिसंचित - खंड दोन' या पुस्तकाचे प्रकाशनही आगळ्या वेगळ्या पद्धतीने होणार आहे. भाषणे वगैरे नाहीत. ज्ञानाकांक्षी दोन व्यक्तींच्या - नगररचनाकार सुलक्षणा महाजन व स्वतः ख्यातनाम चित्रकार असूनही चित्रकलेचे विविधांगी डॉक्युमेण्टेशन व्हावे यासाठी झटणारे सुहास बहुळकर - यांच्या हस्ते ग्रंथाचे प्रकाशन होईल. त्याच वेळी स्क्रीनवर त्यांच्या अभ्यासाचा परिचयदेखील करून देण्यात येईल.\nकार्यक्रम 23 सप्टेंबर 2017 रोजी 'ब्राम्हण सेवा मंडळा'च्या दुस-या मजल्यावरील सभागृहात संपन्न होईल. ते ठिकाण दादर पश्चिमेकडील कबुतरखान्याजवळ आहे. कार्यक्रमाची वेळ सायंकाळी सहा ते रात्री आठ अशी आहे. या पत्रासोबत त्या कार्यक्रमाचे निमंत्रण जोडले आहे. तुम्ही त्या कार्यक्रमास जरूर यावे ही नम्र विनंती.\n'थिंक महाराष्ट्र' हा उपक्रम मोजक्या लोकांचे सहकार्य लाभल्यामुळे गेली सात वर्षे टिकला-वाढला. त्यातून काही उपयुक्त कार्यक्रम घडले, सुमारे पावणेतीन हजार लेख निर्माण झाले; मात्र महाराष्ट्राचे समग्र चित्र निर्माण करण्यासाठी किमान दीड लाख लेखांची आवश्यकता आहे. ते काम आम्ही करू; जर लोकांचा तसा पुरेसा सहभाग आर्थिक व लेखन या बाबतीत लाभला तर. क्राऊडसोर्सिंग या संकल्पनेवर आमचा विश्वास आहे.\nसध्या सारा समाज सरकारावलंबी होत असताना काही कार्य, विशेषतः सांस्कृतिक स्वरूपाचे व ज्ञानसंपादनाचे, लोकांच्या उत्स्फूर्त सहभागातून उभे राहवे असा आमचा प्रयत्न आहे. तुमचीही साथ हवी आहे.\nसादरकर्���े - प्रसाद पवार\nमुलाखतकार - किरण भिडे\nया, भेटा आणि पाहा\nशनिवार, 23 सप्टेंबर 2017 रोजी सायंकाळी 6 ते 8\n'ब्राम्हण सेवा मंडळा'च्या दुस-या मजल्यावरील सभागृहात\nभवानी शंकर रोड, कबुतरखान्याजवळ, दादर (पश्चिम)\nयावेळी 'थिंक महाराष्ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलवरील निवडक साहित्याचा दुसरा खंड दोन वेगवेगळ्या विषयांच्या अभ्यासकांकडून प्रकाशित करण्यात येईल.\nसुलक्षणा महाजन आणि सुहास बहुळकर\nसमारंभस्थळी 'थिंक महाराष्ट्र'च्या निवडक साहित्याचे प्रत्येकी 350 रुपये किमतीचे दोन्ही खंड प्रत्येकी 250 रुपये अशा सवलतीच्या दरात उपलब्ध असतील.\nकिरण क्षीरसागर हे 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'चे मुख्य कार्यकारी अधिकारी. ते 'थिंक महाराष्ट्र डॉट कॉम'चे सहाय्यक संपादक आहेत. त्यांनी ग्रॅज्युएशननंतर पत्रकारितेचे शिक्षण घेतले. ते त्यानंतर वृत्तसंस्था, दैनिक 'मुंबई चौफेर' आणि आकाशवाणी अशा ठिकाणी कामांचा अनुभव घेतल्यानंतर 'थिंक महाराष्ट्र'सोबत 2010 साली जोडले गेले. त्यांनी चित्रपट निर्मितीचे शिक्षण घेतले असून त्यांचा 'डिपार्टमेन्ट', 'अब तक छप्पन - 2', 'अॅटॅकस् ऑफ 26/11', 'क्विन', 'पोस्टर बॉईज' अाणि 'शेण्टीमेन्टल' अशा व्यावसायिक चित्रपटांच्या संकलन प्रक्रियेत सहभाग होता.\nसाडेसात लाख पाने तय्यार\nसंदर्भ: पोथ्या, दिनेश वैद्य, विश्वविक्रम, दुर्मीळ\nफेरीवाले विरुद्ध शासन - संघर्षाची बीजे\n‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ची सहा वर्षे\nऔषधी पत्रींना धार्मिक महत्त्व\nमहाराष्ट्राचे संस्कृतिसंचित - खंड दोन\nअजिंठ्याचे वैशिष्ट्य - जातककथांचे चित्रांकन\nसंदर्भ: अजिंठा, जातककथा, बुद्ध\nअजिंठा-वेरूळ - वेध खगोलशास्त्रीय दृष्टिकोनातून\nसंदर्भ: जागतिक वारसा, अजिंठा\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.tusharkute.info/2011/05/", "date_download": "2020-04-07T16:24:13Z", "digest": "sha1:WTP7NXYTALXSNOI2OHKD3WGILA323BBP", "length": 7664, "nlines": 240, "source_domain": "www.tusharkute.info", "title": "अभिव्यक्ति: May 2011", "raw_content": "\n’तुषार कुटे’ च्या लेखांचा संग्रह...\nसर्वात लोकप्रिय स्थिरांक: पाय\nसाप्ताहिक सकाळच्या २८ मे २०११ मधील आवृत्तीत प्रसिद्ध झालेला लेख.\nये���ल्या दरीदरीत हिंडते मराठी...\nरेवदंडा बीच - पुण्याहून अलिबागला निघायच्या आधी आजूबाजूला कोणकोणते समुद्रकिनारे आहेत, याची गुगल मॅप वर माहिती काढून घेतली होती. त्यात रेवदंडा बीच पहिल्या क्रमांकावर होता....\nचिमणचारा - चि.वि. जोशींच्या बालवाड्मयातील आणखी एक कलाकृती म्हणजे 'चिमणचारा' होय. त्यातील मुख्य पात्र म्हणजे चिमणराव. या चिमणरावांना चि. वि. जोशीनी यांनी अजरामर केलंय....\nश्री कृष्ण का विश्वस्त कौन - मराठी भाषा में रहस्य उपन्यासों को बड़ी लंबी परंपरा है. साहित्य के इतिहास में मराठी उपन्यासकारों ने कई बेहतरीन रचनाएं प्रस्तुत की है. इन्हीं उपन्यास श्रृंखल...\nनिसर्ग प्रेरित संगणन (1)\nसर्वात लोकप्रिय स्थिरांक: पाय\nचिमणचारा - चि.वि. जोशींच्या बालवाड्मयातील आणखी एक कलाकृती म्हणजे 'चिमणचारा' होय. त्यातील मुख्य पात्र म्हणजे चिमणराव. या चिमणरावांना चि. वि. जोशीनी यांनी अजरामर केलंय....\nगुगलचा मराठी भाषेवर आणखी एक आघात. - गुगलने मराठी भाषे व्यतिरिक्त भारतातील सर्व भाषेत Translator हि सेवा पुरवायला सुरुवात केली. आणि मराठी भाषेवर अन्याय केला. पण आता गुगल पुढचं पाउल देखील टाकत ...\nदि. ३१ डिसेंबर २००९ (२०१० कडे जाताना...) -\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://davabindu.wordpress.com/2016/04/16/%E0%A4%85%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%82%E0%A4%B2-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97-15/", "date_download": "2020-04-07T15:34:00Z", "digest": "sha1:IXJTH3T6EWTHTG7JGGXLVXIKKPXRZFUV", "length": 62315, "nlines": 364, "source_domain": "davabindu.wordpress.com", "title": "अज्ञाताची चाहूल : (भाग : 15) | davabindu दवबिंदू", "raw_content": "\nविचार, आठवणी, अनुभव, भावना, हितगुज , मतं….आणि बरंच काही\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 15)\n“आपण एकदा भेटून बोलूया का कदाचित मला जे माहित आहे ते तुला माहित नसेल आणि तुझ्याकडे जी माहिती आहे ती मला मिळेल. ” सिद्धार्थ\n“हो, नक्कीच. मी आता ३–४ दिवस मुंबईमध्ये आहे. तू माझा नंबर घेऊन ठेव. आपण ठरवू नंतर. ” ईशा\n“पण प्लीज सायलीला कळू देऊ नकोस आपण टच मध्ये आहोत ते. तिला संशय येईल.” सिद्धार्थ\n“तिला ऑलरेडी आलाय…” ईशा\n तिला अजून कुठे माहितीये आपण भेटलोय ते\n“आपल्याबद्दल नाही….सुजयबद्दल. आम्ही दोघी मिळून हा शोध घेतोय….चल तू आता तुझ्या जागेवर जा. मला मिस्ड कॉल दे. आपण कधी आणि कसं भेटायचं ते ठरवू…..बाय….”\nईशा शांतपणे सायलीच्या डेस्कसमोरच्या खुर्चीत जाऊन बसली आणि सिद्धार्थ आश्चर्यचकित होऊन ईशाकडे बघत राहिला…….\n—��————– भाग १४ पासून पुढे चालू ——————\nसुजय मोठ्या खुशीत सायलीच्या ऑफिसमधून निघाला होता. सायलीशी जवळपास पंचवीसेक मिनिटं बोलला होता तो. पण त्याचं समाधानच झालं नव्हतं. सायलीला प्रत्यक्ष भेटून खरं तर पुन्हा एकदा रिस्क घेतली होती त्याने. पण यावेळी ते खरंच गरजेचंही होतं. काल रात्री सायली रागारागाने त्याला बरंच बोलली होती. नंतर थोडी शांत झाल्यासारखी वाटली ती. पण तरी त्याने तिला भेटून तिची समजूत काढणं गरजेचं होतं. पण प्रत्यक्ष भेटल्यावर ती आणखी काय, काय म्हणेल ही त्याच्या मनातली धाकधूक मात्र सायलीला भेटल्यावर पूर्ण नाहीशी झाली.\nसायलीसुद्धा आज नेहेमीपेक्षा मोकळेपणाने बोलत होती. अर्थात लग्नाबाबत तिने काय निर्णय घेतलाय, हे ती बोलली नव्हती. आणि सुजयनेसुद्धा तिला मुद्दामहून काही विचारलं नव्हतं. त्याला लग्नाची घाई आहे, असं कुठेही सायलीला वाटून उपयोग नव्हता. त्याने तिला एक–दोन दिवसात निर्णय घे, असं सांगितलं होतं, त्यामुळे ती कदाचित आणखी एक दिवस निर्णय घेण्यासाठी घेणार. पण तिच्या एकूण बोलण्यावरून ती लग्नाबद्दलचा विचार करतेय एवढं त्याला कळलं होतं. एक–दोनवेळा तिच्या बोलण्यात लग्नानंतर आपण एकदा ‘इथे‘ जाऊ– ‘तिथे‘ जाऊ असंही आलं. बोलण्याच्या ओघात. यु.एसला त्याला नक्की कुठे जायचंय आणि तिथे व्हेदर कसं असतं, इंडियन्स आहेत का, अशीही चौकशी केली तिने. काल फोनवर बोलताना तिला आलेला राग आज कुठेच जाणवत नव्हता आणि तिच्या बोलण्यातून ती ह्या सगळ्याबाबत ती खूप पॉझिटिव्हली विचार करतेय एवढं मात्र त्याला कळलं होतं. तिच्या वागण्यातून कुठेही तिला आपला संशय आलाय असंही वाटलं नव्हतं त्याला. आता फक्त वाट बघायची होती ती तिच्याकडून लवकर लग्न करण्यासाठी होकार यायची.\nसायली सुजयला सोडायला रिसेप्शनपर्यंत गेली आणि मग पुन्हा ऑफिसमध्ये आत यायला निघाली. सुजयबद्दलचा राग आज तिने त्याच्याशी बोलताना काही काळापुरता बाजूला ठेवला होता. आता ती त्याच्या लवकर लग्न करण्याच्या प्रस्तावावर सिरीयसली विचार करतेय असं त्याला वाटायला हवं होतं, तरच तो बेसावध राहिला असता. त्याच्याशी बोलताना ती अगदी सहज, मोकळेपणाने बोलायचं नाटक करत होती खरं, पण खरं तर त्याच्याशी काय बोलायचं हे तो तिला भेटायला आल्याचं कळल्यावरच तिने ठरवायला सुरुवात केली होती. आपल्या बोलण्याच्या त्याच्यावर आप��्याला हवा तसा परिणाम झाला असेल का, हाच विचार करत ती तिच्या जागेवर परत आली …आणि समोर…तिला आश्चर्याचा धक्काच बसला…..समोरच्या खुर्चीवर ईशा बसली होती.\nईशा अचानक समोर दिसल्यामुळे सायलीला आश्चर्य तर वाटलं होतंच पण त्याहीपेक्षा तिला धीर आला होता. ईशा तिची फक्त बहिण कधीच नव्हती त्याहीपेक्षा जास्त तिची अगदी जिवलग मैत्रीण होती. तिच्या मनातलं आणि तिच्यासाठी योग्य सगळ्यात आधी ओळखून तिच्यासाठी धावत येणारी. ११ वाजेपर्यंत ईशा ऑफिसमध्ये होती. पण नंतर सायलीला मिटिंग असल्यामुळे ती घरी जायला निघाली. सायली तीन –साडेतीन पर्यंत ऑफिसमधून निघून जुहूला सुजयच्या बिल्डींगमध्ये जाणार होती. मग त्या दोघींचं तिकडेच भेटायचं ठरलं. संध्याकाळी साडेचार वाजता सुजयच्या बिल्डींगच्या गेटच्या बाहेर. ईशाने सायलीकडून तो पत्ता घेतला आणि ती निघाली. सायली तिला भेटली आणि लगेच १०–१५ मिनिटात तिला मिटींगसाठी जावं लागलं, त्यामुळे त्या दोघींचं नीट बोलणं झालंच नव्हतं. फक्त काल रात्री सायलीने सुजयला चिडून फोन केला होता तिची समजूत काढायला आणि तिचा गैरसमज दूर करायला तो आला होता, एवढं तिला सायलीकडून कळलं होतं.\nसायलीच्या घराजवळ जाणाऱ्या बसमध्ये ती बसली आणि ह्याच विचारात गढून गेली.\nकाल रात्री उशिरा सायलीकडून पुढच्या दोन आठवड्यात लग्न करण्याचा तिचा निर्णय कळला आणि ईशाला धक्काच बसला होता. पण आज मात्र तिला सायलीने उचललेलं हे पाऊल आपल्याला या कोड्याचं उत्तर कदाचित लवकर देऊ शकेल, असा विश्वास वाटायला लागला होता. एक गोष्ट तर नक्की होती. सुजयच्या भूमिकेतून विचार केला, तर लवकर लग्न केल्यामुळे सायलीला त्याच्याबद्दल संशय येण्याचे आणि खऱ्या– खोट्याचा शोध घेण्याचे चान्सेस फारच कमी होते, त्याच्या दृष्टीने त्याचा ह्यात कोणता फायदा आहे, हे स्पष्टच दिसत होतं. मात्र आता सायलीच्या भूमिकेतून विचार केल्यावर ईशाला ह्या निर्णयामुळे सायलीचा होणारा फायदाही दिसत होता. सायलीच्या बाबतीत सुजय बेसावध राहणार होता आणि त्यामुळे हा शोध जास्त वेगाने आणि त्याच्या अगदी जवळ जाऊन, अगदी जवळच्या माणसांपर्यंत जाऊन घेता येणार होता. ह्या बाबतीत सिद्धार्थशी बोलायला सुद्धा हरकत नव्हती. त्याला सुद्धा सुजयचा संशय आलाय असं तो म्हणाला होता. पण सगळं नीट बोलायला वेळच मिळाला नव्हता. लवकरात लवकर, अगदी उद्य��च त्याला भेटायला हवं होतं. यु हॅव अ लॉट टू डू, ईशा….असं म्हणेपर्यंत मावशीच्या घराजवळचा बस–स्टॉप आलाच आणि ईशा बसमधून उतरून घराच्या दिशेने चालायला लागली.\nठरल्याप्रमाणे सायली सुजयच्या बिल्डींगच्या एन्ट्रन्सपाशी आली. घड्याळात सव्वा–चार होत होते. मागच्या वेळी ती मोलकरीण साधारण पाच –सव्वापाच च्या सुमाराला भेटली होती. आजही त्याच वेळेला भेटण्याची शक्यता होती. पण अगदी वेळेवर जाण्यापेक्षा थोडं आधी गेलेलंच चांगलं, म्हणून ती जरा लवकरच आली होती आणि आता ईशाची वाट बघत होती. पुढच्या पाच मिनिटात ईशासुद्धा आली.\n“ईशा, आपण आता लगेच आत जाऊया की थोड्या वेळाने जाऊया\n“एक मिनिट, मला सांग, तुझा नक्की काय प्लान आहे आता आत जाऊन त्या मोलकरणीला शोधायचं आणि मग तिच्याशी बोलायचं का आता आत जाऊन त्या मोलकरणीला शोधायचं आणि मग तिच्याशी बोलायचं का\n“हो, तसंच काहीतरी…..आपण वॉचमन ला किंवा बिल्डींग मधल्या लोकांना डायरेक्टली फोटो दाखवून विचारू शकतो, हेच साने आहेत का, किंवा हे इथे राहतात का, असं. पण कुणाकडूनही हे सुजयपर्यंत जाऊ शकतं. म्हणून त्या मोलकरणीला पण डायरेक्टली विचारणं उपयोगाचं नाही. ” सायली\n“पण म्हणजे सुजयच्या घराच्या बाहेर ती भेटली होती, तिकडे जायचं\n“हो. त्यांच्या बाजूच्यांच्या घरातून ती बाहेर पडली होती मागच्या वेळेला, म्हणजे त्यांच्याकडे कामाला असणार ना ती…आणि पाच –सव्वापाचच्या सुमाराला भेटली होती म्हणजे आजही त्यांच्याकडे पाचच्या सुमाराला ती काम करत असणार….” सायली\n“आणि त्या वेळेला ती नेमकी तिकडे नसेल तर\n“अगं, म्हणजे जनरली ह्या कामवाल्या बायका एका बिल्डींग मध्ये तीन–चार तरी कामं करतात. नेमकी आज ती ह्या वेळेला दुसऱ्या कुठल्यातरी घरी काम करत असेल तर आपण सुजयच्या घराच्या बाहेर तिची वाट बघू आणि ती दुसरीकडेच असेल किंवा निघूनही जाईल आणि आपल्याला कळणारही नाही. आणि तसंही सुजयच्या घराबाहेर थांबणं रिस्की आहे. नेमकं त्यांच्या घरातल्या कुणी बघितलं तर आपण काय सांगणार आपण सुजयच्या घराच्या बाहेर तिची वाट बघू आणि ती दुसरीकडेच असेल किंवा निघूनही जाईल आणि आपल्याला कळणारही नाही. आणि तसंही सुजयच्या घराबाहेर थांबणं रिस्की आहे. नेमकं त्यांच्या घरातल्या कुणी बघितलं तर आपण काय सांगणार\n“हो गं, वाटलं होतं तेवढं सोपं नाहीये हे. थांब जरा विचार करूया. ” सायली\n“एक गोष्ट चांगली आहे त्यातल्या त्यात….आपण दोघींनी पंजाबी ड्रेस घातलाय. ओढणीने तोंड झाकता येईल वाटलं तर…” ईशा\n“मी मुद्दामच घातला आज पंजाबी ड्रेस. एरव्ही ऑफिसला मी बरेचवेळा वेस्टर्न फॉर्मल्स घालते पण आज मी हाच विचार करून पंजाबी ड्रेस घातला. सुजयच्या घराच्या बाहेर असं तोंड न लपवता उभं राहणं रिस्की आहे, म्हणून मुद्दाम ओढणीवाला ड्रेस…..” सायली\n“आणि निघता–निघता चहाचा कप हातात देताना आमच्या ग्रेट मावशीने आमच्या केप्रीजवर चहा सांडवला आणि आम्हाला पंजाबी ड्रेस घालून यावं लागलं…..मावशी तुस्सी ग्रेट हो….” ईशा\nसायली तिच्याच विचारात होती.\n“इशी, होतं ते चांगल्यासाठीच होतं ना…चल आपण आता आत जाऊ.”\n“अगं पण काय करायचं आत जाऊन आणि हे बघ सायली, सगळ्या शक्यतांचा विचार करून, त्याच्यावर उपाय शोधून ठेवून आत जायचं. आपण आधी नीट ठरवू. हे बघ, ४:२५ झालेत. इथे समोर ज्यूस सेंटर आहे. तिथे जाऊन १५ मिनिटं बसून सगळं नीट ठरवू आणि मग आत जाऊ. आपल्याला आधीच वेळ कमी आहे आणि आज तिला भेटून जायचंच आपण. पुन्हा पुन्हा इथे यायला आपल्याला वेळ नाहीये. ” ईशा\nदोघी मागे वळून मागच्या ज्यूस सेंटर कडे चालायला लागल्या.\nबरोब्बर पंचवीस मिनिटांनंतर दोन तरुणींनी सुजय राहत असलेल्या त्या अलिशान कॉम्प्लेक्स मध्ये प्रवेश केला. त्यांनी चेहरा झाकलेला नव्हता मात्र दर मिनिटाला सावधगिरी म्हणून कुणी ओळखीचं दिसत नाहीये ना, हे त्या मागे वळून बघत होत्या. आधीच्या २ बिल्डिंग्ज मागे टाकून त्या दोघी सुजय राहत असलेल्या ‘ब्लॉसम ‘ ह्या बिल्डींगपाशी आल्या. आत जाणाऱ्या प्रत्येकाने स्वतःचं नाव, पत्ता, फोन नंबर आणि कुणाला भेटायचंय ते लिहून मगच आत एन्ट्री करायची होती. त्यातल्या एकीने स्वतःचं नाव लिहिलं – ईशा. पत्ता – पुणे. आत जाण्याची वेळ” ५ pm . एवढंच. तिथला वॉचमन फोनवर बोलण्यात गुंग होता. काहीतरी लिहिलंय एवढंच बघून त्याने दोघींना आत जाण्याची खूण केली.\nलिफ्ट दहाव्या मजल्यावर येउन थांबली आणि त्यातून ईशा आणि सायली बाहेर आल्या. सायलीने चेहरा ओढणीने झाकला होता. मुली स्कूटीवर बसताना झाकतात, तसा. न जाणो, एकदम सुजयच्या घरातून कोणी बाहेर आलं तर प्रॉब्लेम नको व्हायला. ईशाला मात्र सगळ्यांनी फक्त एकदा, साखरपुड्यात बघितलं होतं. त्यामुळे ती ही रिस्क घेऊ शकत होती. पण तिनेही डोक्यावरून पदर घेतल्यासारखी ओढणी घेतली होती. सुज���च्या घराच्या बंद दाराकडे एकवार नजर टाकत त्या दोघी पुढे आल्या आणि ईशाने समोरच्या घराची बेल वाजवली. सायली थोडी मागेच थांबली होती.\nदोन वेळा बेल वाजवूनही कुणी दार उघडेना, तसं दोघीही निराश व्हायला लागल्या. आता काय करायचं, अशा प्रश्नार्थक नजरेने एकमेकींकडे बघत असतानाच आतून कुणाचातरी आवाज आला….\n जरा रुको हा….आती हु….”\nआवाज म्हाताऱ्या बाईचा होता, असं वाटलं.\nपुढच्या मिनिटाला दार उघडलं गेलं. एक म्हातारी बाई तिचा वॉकर घेवून दार उघडायला आली होती. तिने नेसलेल्या पांढऱ्या साडीवरून आणि त्या साडी नेसण्याच्या पद्धतीवरून ती नक्कीच सिंधी बाई असावी. वॉकर घेऊन चालत आल्यामुळे तिला दम लागल्यासारखा वाटत होता. त्यात समोर दोन अनोळखी मुली बघितल्यावर तिचा चेहराही जरा त्रासिक झाला. ह्या मुली ओळखीच्या वाटत नव्हत्या. त्यातल्या एकीने तर चेहरा जवळपास झाकलेलाच होता आणि दुसरीने डोक्यावरून ओढणी घेतली होती. एका हाताने वॉकर पकडत दुसऱ्या हाताने डोळ्यांवरचा चष्मा नीट करत त्या मुलींना न्याहाळत तिने विचारले,\n कुछ बिकना है, तो अभी वापस जावो……”\n“नही नही दादीजी, वो हम लोग…..मतलब वो आप के यहा वो काम करती है….उसको मिलने आये है…सिर्फ दो मिनट का काम था…वो वॉचमनने कहा की अभी आपके घर होगी …तो..” ईशा\n“वो हम लोग गाव से आये है, और यहापर कुछ काम करना है. वो हमे काम दिलवानेवाली है, इसीलिये …..”\nसायली थोडी पुढे येत म्हणाली. पण म्हातारी आधीच कंटाळली होती. सायलीला मधेच तोडत ती म्हणाली,\n“अरे पुष्पा अब तक आई नही है, मुझे लगा था वोही रहेगी….साडेचार बजे आती है रोज..आज पता नही क्या हुवा, कल आजाना….”\nआणखीनच त्रासिक होत दरवाजा बंद करण्याच्या हेतूने म्हातारी वॉकर घेऊन दोन पावलं मागे सरकली.\nदार हळूहळू बंद होताना ईशा आणि सायली हतबल होऊन नुसत्याच समोर बघत राहिल्या. हातातून वेळ निसटून चालली होती. आज ती पुष्पा भेटणार नव्हतीच तर…..आता पुढे काय त्या दोघी एकमेकींकडे बघत असतानाच बंद होत चाललेल्या दारामागून काहीतरी पडल्याचा जोरात आवाज आला आणि पाठोपाठ त्या म्हातारीच्या विव्हळण्याचा आवाज…\n“ईशा त्या आजी पडल्या वाटतं….चल पटकन…”\nदार ढकलून दोघी आत गेल्या. वॉकर मागे घेता घेता त्या आजीचा पाय मध्ये आला होता आणि अडखळून त्या खाली पडल्या होत्या.\n“आज्जी…दादीजी…कैसे गिर गयी आप ठीक तो है….उठीये..हम मदद करते है…” ��ायली\nदोघींनी मिळून आज्जींना उठवलं आणि समोरच्या सोफ्यावर नेऊन बसवलं. त्यांना धाप लागली होती. ईशाने त्यांना पाणी आणून दिलं. पाच मिनिटांनंतर आजी बोलण्याच्या परिस्थितीत आल्या. तोपर्यंत सायली आणि ईशा चिंताग्रस्त चेहऱ्याने त्यांच्यासमोर उभ्या होत्या. आज्जीच्या पडण्याला एका अर्थी त्या दोघीच जबाबदार होत्या. त्यांना दार उघडण्यासाठीच आजी आल्या आणि पडल्या.\n“दादीजी आप ठीक तो है हम…हम डॉक्टर को फोन करे क्या हम…हम डॉक्टर को फोन करे क्या आपके पास नंबर तो होगा ना आपके पास नंबर तो होगा ना\nआज्जी हाताने खूण करत म्हणाल्या,\n” अब ठीक हू….तुम लोग थे इसलिये …अकेली होती और गिर जाती तो पता नही क्या होता…..”\n“नही दादीजी, वोह तो हम लोग की वजह से आप उठके आई ना….सॉरी….” सायली\n“दादीजी और कौन रहता है आपके साथ किसीको फोन करके बुलाये क्या किसीको फोन करके बुलाये क्या\nतिच्या प्रश्नावर आजी खिन्नपणे हसल्या.\n“वैसे तो बहोत लोग रह सकते है यहा मेरे साथ, लेकिन किसीको रहना नही है.तुम टेन्शन मत लेना…तुम लोग की जगह कोई और आता…तो भी गिरती ना मै….इसीलिये वोह पुष्पा को रखा है, सुबह से शाम तक आती है, फिर रात को उसकी बहन आती है…मेरे साथ रहने के लिये….अपने लोग होते हुए भी ऐसे रहना पड रहा है….”\nआजीच्या डोळ्यातून पाणी आलं.\nसायली आणि ईशाला आता काय बोलावं, काय करावं काहीच सुचत नव्हतं. त्या आल्या होत्या कशासाठी, आणि हे काय झालं होतं…..\n“दादीजी, आप सुनिये हमारी बात….हम डॉक्टरको बुलाते है…वो चेक….”\nसायलीला मधेच तोडत आजी म्हणाली,\n“जरुरत नही है बेटा. मै बता रही हू ना…तुम लोग अब जावो. पुष्पा अगर आई तो बोल दुंगी उसे. क्या नाम है तुम दोनोका\nआजीच्या प्रश्नांवर ईशा आणि सायली चपापल्या. नाव काय सांगायचं ते त्यांनी ठरवलंच नव्हतं. आणि तसंही त्या आजीला तिथे तसं एकटीलाच सोडून यायला पण त्यांना जीवावर आलं होतं. आत्ता पाच मिनिटांपूर्वी त्या तोल जाऊन अडखळून पडल्या होत्या, स्वतःच्या एकटेपणामुळे थोड्या हळव्या झाल्या होत्या. आपण इथून गेल्यावर काही मेडिकल इमर्जन्सी आली तर त्यांना कोण मदत करणार, असं त्या दोघींनाही वाटत होतं. समोर सुजयच्या घरी जाण्यात त्यांनाच धोका होता. ह्या दोन घरांच्या मध्ये असलेला एक फ्लॅट तर बरेच दिवसांपासून बंद असल्यासारखा दिसत होता. पण आजींना असं एकटीला सोडून सायली–ईशाला तिथून येणं जमणारच नव्हतं. निदान ती पुष्पा येईपर्यंत तरी तिथे त्यांच्याबरोबर थांबायला हवं होतं.\n“दादीजी, हम थोडी देर रुकते है आपके साथ. यहा कोई नही है और. आपको कुछ मदद लग गयी तो ऐसे आपको छोडके नही जा सकते हम, आप हमारी दादी की जैसी है…..” सायली\n“दादीजी वो पुष्पा कब तक आती है\nईशाने हळूच विषय काढला. त्या दोघी ज्या कामासाठी इथे आल्या होत्या, ते विसरून चालणारच नव्हतं.\n“अरे पुष्पा भी अभी एक महिनेसे आने लगी यहापर…….वो तो सुबहसे ही आती है. फिर मेरा खाना हो जानेके बाद वो दो घंटे के लिये घर जाती है, उसकी बुढी सास है…मेरे जैसी…उनको खाना देके, फिरसे यहा आती है चार–साडेचार बजेतक….कुछ सब्जी, दूध लेके आना है, तो वो भी ले आती है आते आते….फिर छे–साडेछे तक रुकती है….लेकिन अभी साडेपाच बज गये अभी तक आई नही…पता नही कहा रह गयी….”\nशेवटचे वाक्य आजी स्वतःशीच बोलल्यासारखी बोलली.\nत्या दिवशीचं त्या मोलकरणीचं बोलणं सायलीला आठवलं,\n“सान्यांकडे आला होतं व्हय पर या टायमाला सुजय दादा तर घरात नसतात ना….थोडं थांबावं लागनार तुम्हास्नी.”\nबोलत बोलतच ती लिफ्ट मध्ये शिरली.\n“अहो नाही, बाकीचे सगळे असतीलच ना घरात. ” सायलीची आई .\n“बाकी कुनी नसतं तिथे…..” लिफ्ट चा दरवाजा बंद झाला आणि लिफ्ट खालच्या मजल्यावर गेली.\nतिच्या बोलण्याचा अर्थ आत्ता सायलीला कळत होता. ती पुष्पा महिन्याभरापूर्वीच इथे कामाला लागली होती, असं आजी म्हणाली. आणि आशयने दिलेल्या माहितीनुसार जर न्यू – जर्सीला गेलेली साने मंडळी म्हणजेच सुजयचे आई-बाबा असतील तर ते सुद्धा एक महिन्यापूर्वीच अमेरिकेला गेले होते. म्हणजे कदाचित ते गेल्यावर पुष्पाने इथे काम सुरु केलं असणार. ती सुद्धा आजीकडे नव्यानेच यायला लागली असणार. म्हणून शेजारी सुजयदादा राहतात, संध्याकाळी घरी येतात एवढंच तिला तेव्हा माहिती होतं. आणि म्हणूनच इथे बाकी कुणी नसतं असं ती म्हणाली तेव्हा. म्हणजे साने आई-बाबा सध्या इथे नाहीयेत हे जवळपास नक्की होतं. फक्त आता आज्जीकडूनच ही माहिती काढून घेऊन खात्री करून घ्यायला हवी होती.\n“दादीजी, मै जाके देख के आती हू. सामनेवाले घर मे जाके उनको बोलती हू पुष्पाके आने तक आपका खयाल रखनेको” सायली\n“अरे बेटा, इस वक्त यहा और कोई नही मिलेगा. हमारी पडोसका घर तो एक साल से बंद ही है. और वो सामनेवाले घर मै साने फैमिली रहती है, बडे अच्छे लोग हे….लेकिन अभी वो भी नही है…” आजी\nसाने फॅमिलीचं नाव ऐकून सायली आणि ईशाचे श्वास जलद पडायला लागले.\n वो भी चले गये क्या यहासे\nसायलीने खूप धीर करून असं थेट विचारलं होतं. ह्या दोघी काहीतरी चौकशी करतायत, असं त्या आज्जीला वाटू शकलं असतं. पण दुसरा काहीच पर्याय नव्हता.\nतेवढ्यात फोनची रिंग वाजली.\nया फोनला पण आत्ताच वाजायचं होतं का ईशाने सायलीकडे बघितलं. सायलीच्या मनातही तेच आलं असावं. पण तेवढ्यात आज्जी फोन घ्यायला म्हणून उठली आणि सायलीने तिला धरून पुन्हा बसवलं.\n“दादीजी, हम उठाते है फोन….आप बैठो….”\nतेवढ्यात ईशाने फोन उचलला.\n“दादीजी, कोई नीलिमा है…..”\n” आजीच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहायला लागला. “अरे वोही….मैं बोल रही थी ना अभी, साने लोग बहोत अच्छे है…..उसीका फोन है…वहा से….अमरिकासे…..”\nआजी फोनवर बोलायला लागली पण तिचं शेवटचं वाक्य ऐकून सायली आणि ईशा जागच्या जागी खिळून राहिल्या…..एकदम सायलीच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला…ती ईशाच्या बाजूला जाऊन कुजबुजली…..\n“ईशा, सुजयच्या आईचं नाव नीलिमा आहे…..”\nईशाने चमकून सायलीकडे बघितलं.\n“आणि आजी म्हणाली की तिने अमेरिकेतून फोन केलाय……सायले, आपली शंका खरी ठरणार बहुतेक….आणि त्या पुष्पाच्या ऐवजी ही आजीच हेल्प करेल आपल्याला…..” ईशा कुजबुजली.\n“फोनवर नंबर आला होता का\n“हो . यु.एसचाच नंबर होता तो. आशयचा तिकडून फोन येतो, तेव्हा असाच नंबर येतो स्क्रीनवर. +१ ने सुरु होतो. ” ईशा\nपाच मिनिटांनंतर आजीचा फोन झाला त्यानंतर ती बरीच आनंदी, फ्रेश दिसायला लागली. हे मध्ये सगळे आलेले एकटेपणाचे विचार कुठल्याकुठे पळून गेल्यासारखे वाटले. इतका वेळ पाय धरून बसलेली ती आजी फोन जागेवर ठेवायला म्हणून लगेच वॉकर घेऊन उठलीसुद्धा. ईशाने हळूच धीर करून विचारले,\n“क्या बात है दादीजी, आप तो एकदम ठीक हो गयी फोन आने के बाद . आपकी बेटी का फोन था क्या \n“वैसे मेरी बेटी तो नही है वो, लेकिन बेटीसे भी ज्यादा करती है मेरा. मैं बता रही थी ना, यहा सामने वो साने लोग रहते है, वो दोनो और उनका बेटा यहा रहता है, बेटी बाहर होती है पढाई के लिये. बडे अच्छे लोग है. किसी दोस्त के यहा गये है अमरिका मे. एक महिना हो गया उनको जाके, लेकिन नीलिमा रोज सुबह उठ्नेके बाद पेहेले मुझे फोन करती है. अभी वहा सुबह ७ बज गये. रोज ये वक्त पे फोन आता है उसका….मेरा हालहवाल पुछने….”\nआजी उत्साहाच्या भरात बरंच काही बोलत होती. ति��ा झालेला आनंद तिच्या चेहऱ्यावरून लपत नव्हता.\n“तो वो वापस कब आयेंगे\n“और एक–देढ महिना लगेगा….” आजी\n“दादीजी, आप एक काम किजिये, उनके बेटे का नंबर होगा ना, वो दे दिजीये. हम उनको फोन करके बोल देते है, की आप गिर गयी थी, तो अगर जरुरत लगे तो डॉक्टर को बुलालेंगे वो…तो हम लोग भी बीना चिंता किये घर जा सकते है…..” ईशा\n“अरे तुमको ऐसे ही रुकना पड रहा है ना, तुम लोग अब जावो. अब मैं बिलकुल ठीक हू. और वो सुजयको फोन करनेकी तो और भी जरुरत नही है. वैसे भी वो तो काम मे ही लगा रहता है, उसको फोन किया तो परेशान होकर भागता चला आयेगा….”\n“उनकी बिवी को फोन करेंगे नही तो….”ईशाने आणखी एक प्रश्न टाकला.\n शादी के लिये क्या, लडकी देखने केलीये भी वक्त नही है उसके पास. उसकी मा तो उसे बोलके गयी है, वो लोग आने के बाद अब उसकेलीये लडकी देखना शुरू करेंगे…..”\n“ठीक है दादीजी, तो आप अब बिलकुल ठीक है ना तो हम निकले क्या तो हम निकले क्या\nसायलीला आता आणखी काही प्रश्न त्या आजीला विचारणं धोक्याचं वाटत होतं. काही झालं तरी सान्यांचे, म्हणजे निदान रमेश आणि नीलिमा साने ह्यांचे आणि त्या आज्जींचे संबंध फारच चांगले असावेत असं दिसत होतं. चुकून आजीकडून कुणीतरी दोन मुली त्यांची चौकशी करत होत्या, असं सुजयपर्यंत पोहोचलं असतं, तर कदाचित तो सावध झाला असता.\n“ठीक है बेटा, तुम दोनो एकदम वक्तपे आई. मेरी मदद करनेके लीये शुक्रिया.”\nआजी जागेवरून उठायला लागल्या तसं सायलीने त्यांना हाताला धरून पुन्हा खाली बसवलं.\n“हम दरवाजा बंद कर लेंगे दादीजी. आप तकलीफ मत उठाना. हम लोग नीचे वॉचमन को बताके जायेंगे. कुछ मदद लगी तो नीचे फोन कर देना आप. “\nदार लावून घ्यायच्या आधी ईशा पुन्हा एकदा आत वळली. पर्समधला मोबाईल काढून त्यावर काढलेला सायलीच्या साखरपुड्यातला साने पती-पत्नींचा फोटो ओपन करून तिने आजीच्या समोर धरला. एका गावातून आलेल्या मुलीकडे एवढा महागडा फोन कसा, ह्याबद्दल आजीला शंका येऊ शकली असती. पण ईशाला आता पक्की खात्री करून घेतल्याशिवाय तिथून परत जायचंच नव्हतं. सुदैवाने, आजीला असं काही वाटल्याचं दिसलं नाही.\n“दादिजी, पुष्पा के साथ इनको भी मिलना था हमे, ये यहा कहा रहते है, आप जानती है \nआजीने तिचा चष्मा वरखाली करत तो फोटो पहिला.\n“इनको तो कभी नही देखा यहापे….”\nआजीचा निरोप घेऊन त्या दोघींनी दरवाजा लावून घेतला. सायलीने आधी हुश्श करत ओढणी तोंडावरून बाजूला केली. ईशाने आधी तिच्या पर्समधून पाण्याची बाटली काढली आणि तोंडाला लावली.\nसायलीने पुढे जाऊन लिफ्टचं बटन दाबलं.\n“सायले, हे सगळं वाटलं होतं, त्यापेक्षा जास्त चीड आणणारं आहे यार…त्यांनी सरळ सरळ खोटं सांगितलंय आपल्याला. सगळं नीट प्लॅन करून केलंय असंच दिसतंय..”\n“हम्म ….मला पण तेच कळत नाहीये. बाजूच्या आजीबद्दल एवढी माया आहे त्यांना, म्हणजे त्याचे आई-वडील वाईट, व्यसनी, सुनेचा छळ करणारे असे तर नक्कीच नसणार. एवढे सगळे लोक त्यांच्याबद्दल चांगलं बोलतायत. मग असं असताना सुजयने त्यांच्या ऐवजी ते दुसरेच स्वतःचे आई-वडील असल्याचं का सांगितलं असेल\n“कदाचित त्यांचं आणि सुजयचं पटत नसेल आणि सुजयला ते नसताना स्वतःचं लग्न स्वतः जमवायचं असेल. पण मुलीकडचे आई-वडिलांबद्दल विचारणारच ना, म्हणून त्याने हे खोटे आई -वडील उभे केले असतील. “\nईशा बोलत असताना सायली तिच्याकडे बघत होती. ईशा स्वतःच ती जे बोलत होती त्याच्याशी कन्व्हिन्स्ड नव्हती.\nसायली मान हलवत म्हणाली,\n“नाही यार ईशा, सगळ्या लोकांनी सांगितलंय, साने कुटुंब फार चांगलं आहे, त्यांचे एकमेकांशी संबंध चांगले आहेत वगैरे. आय डोन्ट थिंक, तू म्हणतेयस असं काही असेल. पण काहीतरी सॉलिड गडबड आहे, एवढं नक्की . आपण आत्ता चेक करुया का की त्यांच्या घरी कोणी आहे का ते…\n सुजय आत असला तर नको, उगीच रिस्क घायला….” ईशा\n“मला वाटत नाही तो असेल, तो एरव्ही पण रात्री उशिराच घरी येतो. ती आजीपण म्हणाली ना तसं.”\nबोलता-बोलता सायलीने बेल वाजवली देखील. एक मिनिट श्वास रोखून त्या दोघी दाराकडे बघत होत्या. दार उघडलं गेलं नाही.\n“म्हणजे जेव्हा आम्हाला घरी यायचं निमंत्रण देतात, तेव्हाच ते खोटे आई-बाबा इथे येतात. म्हणूनच मागच्यावेळी मी आधी न कळवता आले, तेव्हा ते इकडे नव्हते. आणि म्हणूनच तेव्हा घर पण नीट आवरलेलं नव्हतं.” सायली नीट आठवत म्हणाली.\n“बरं, आपण बोलू ते नंतर. लिफ्ट येईल आता. तू ओढणी घे तोंडावरून….”\nसायली ओढणीने तोंड झाकत होती, तेवढ्यात लिफ्ट आलीच. लिफ्टचं दार उघडलं आणि समोरच्या व्यक्तीला पाहून सायली आणि ईशा जागच्याजागी खिळून राहिल्या.\nअज्ञाताची चाहूल – पर्व पहिले (भाग : १ )\nअज्ञाताची चाहूल (भाग : 2 )\nअज्ञाताची चाहूल (भाग : 3 )\nअज्ञाताची चाहूल (भाग : 4)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 5)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 6)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 7)\nअज्ञाताची चाहूल : प��्व दुसरे (भाग : 8)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 9)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 10)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 11)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 12)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 13)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 14)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 15)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 16)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 17)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 18)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 19)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 20)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 21)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 26)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 22)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 27)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 23)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 28)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 24)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 29)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 25)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 30)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 31)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 32)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 33)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 34)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 35)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 36)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 37)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 38)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 39)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 40)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 41)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 42)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 43)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 44)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 45)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 46)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 47)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 48)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 49)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 50)\nह्या ब्लॉगवरील कोणतेही लेख/ कथा किंवा कथेचा कोणताही भाग लेखिकेच्या पूर्व-परवानगीशिवाय वापरू नयेत. अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nअज्ञाताची चाहूल – पर्व पहिले (भाग : १ )\nअज्ञाताची चाहूल (भाग : 2 )\nअज्ञाताची चाहूल (भाग : 3 )\nअज्ञाताची चाहूल (भाग : 4)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 5)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 6)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 7)\nअज्ञाताची चाहूल : पर्व दुसरे (भाग : 8)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 9)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 10)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 11)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 12)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 13)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 14)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 15)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 16)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 17)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 18)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 19)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 20)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 21)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 26)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 22)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 27)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 23)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 28)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 24)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 29)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 25)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 30)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 31)\n��ज्ञाताची चाहूल : (भाग : 32)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 33)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 34)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 35)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 36)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 37)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 38)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 39)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 40)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 41)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 42)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 43)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 44)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 45)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 46)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 47)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 48)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 49)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 50)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/the-big-increase-in-indexes-in-the-last-week/", "date_download": "2020-04-07T17:32:42Z", "digest": "sha1:JH5EOJU2JVJ64WNC7NUFDKAY7I624SRH", "length": 8181, "nlines": 89, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सरलेल्या आठवड्यात निर्देशांकांत मोठी वाढ", "raw_content": "\nसरलेल्या आठवड्यात निर्देशांकांत मोठी वाढ\nगुंतवणूकदारांच्या गुंतवणूक मूल्यात सहा लाख कोटी रुपयांची भर\nमुंबई – सरलेल्या आठवड्यात शेअरबाजार निर्देशांकांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली त्यामुळे या आठवड्यात गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीचे मूल्य मोठ्या प्रमाणात वाढले. भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारला लोकसभा निवडणुकात 353 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे हे सरकार आगामी काळात अर्थव्यवस्था मजबूत करेल अशी आशा गुंतवणूकदारांना वाटत आहे. 17 मे रोजी शेअरबाजारावर नोंदलेल्या कंपन्यांचे भांडवली मूल्य साधारणपणे 146 लाख कोटी होते ते आठवड्याच्या अखेर म्हणजे 24 मे रोजी 152.7 लाख कोटी रुपयांवर गेले.\n19 फेब्रुवारीपासून शेअरबाजार निर्देशांकांत वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. 19 फेब्रुवारीपासून आतापर्यंत गुंतवणूकदारांच्या गुंतवणूक मूल्य 16.46 लाख कोटी रुपयांची भर पडली आहे. याबाबत रेलिगेअर ब्रोकिंगचे वरिष्ठ अधिकारी जयंत मंगलिक यांनी सांगितले की, केंद्रात स्थिर आणि उद्योगासाठी अधिक काम करणारे सरकार आले आहे. त्यामुळे आगामी काळात सर्व क्षेत्राची उत्पादकता वाढून कंपन्यांचे नफे वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुंतवणूकदार खरेदी करत आहे.\nआता देशातील परिस्थिती उत्तम आहे. त्यामुळे निर्देशांकांवर परिणाम झाला तर परदेशातील परिस्थितीचा होण्याची शक्यता आहे. केंद्रात स्थिर सरकार येणार असल्यामुळे या आठवड्यात अनिश्चितता निर्देशांक 30.18 टक्क्���यांवरून 16.46 टक्क्यांपर्यंत खाली आला. त्यामुळे भारताची परिस्थिती आता स्थिर असल्याचे समजले जात आहे. याचा फायदा संस्थागत गुंतवणूकदारांना गुंतवणुकीचे निर्णय घेण्यासाठी होऊ शकणार आहे.\nसॅमको या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जिमित मोदी यांनी सांगितले की, आता गुंतवणूकदारांनी रिझर्व्ह बॅंकेचे पतधोरण जाहीर होईपर्यंत वाट पाहावी. त्याचबरोबर नवे सरकार कशा प्रकारचा अर्थसंकल्प सादर करते यावर निर्देशांकांची पुढील वाटचाल अवलंबून असणार आहे. सध्या निर्देशांक मूळातच आवश्यकतेपेक्षा जास्त पातळीवर आहेत. त्यामुळे आगामी काळात गुंतवणूकदार जास्त जोखीम घेणार नाहीत. खरोखरच उत्पादकता वाढणार असेल तरच निर्देशांकांत वाढ होण्याची शक्यता आहे, असे त्यानी सांगितले.\nआमदार अशोक पवारांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर\nकराडमधील ७६ मॉर्निंग करणाऱ्यांना प्रत्येकी एक हजारांचा दंड\nभारतात कोरोनाचे 508 नवे रुग्ण; एकूण संख्या 4789 वर पोहचली\nधानोरी तीन दिवस बंद राहणार; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वयंस्फूर्तीने घेतला निर्णय\nआमदार अशोक पवारांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर\nकराडमधील ७६ मॉर्निंग करणाऱ्यांना प्रत्येकी एक हजारांचा दंड\nभारतात कोरोनाचे 508 नवे रुग्ण; एकूण संख्या 4789 वर पोहचली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.khabarbat.in/2019/01/3_29.html", "date_download": "2020-04-07T16:45:23Z", "digest": "sha1:MET2DBV4BRFL7VS5OER5YZLR2YHZ536W", "length": 14051, "nlines": 118, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "3 फेब्रुवारीला शासकीय सेवा व योजनांचे महाशिबीर - KhabarBat™", "raw_content": "\nHome चंद्रपूर 3 फेब्रुवारीला शासकीय सेवा व योजनांचे महाशिबीर\n3 फेब्रुवारीला शासकीय सेवा व योजनांचे महाशिबीर\nमूल येथील महाशिबिराची तयारी अंतिम टप्प्यात\nजिल्हाधिकारी यांनी घेतला आढावा\nमूल येथे रविवारी 3 फेब्रुवारी रोजी शासकीय सेवा व योजनांच्या महाशिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या महाशिबिराची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, यशस्वीतेसाठी जनजागृती व प्रसिद्धी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले आहे.\nमूल येथील प्रशासकीय भवनात जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांच्या अध्यक्षतेखाली नियोजनाची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद कार्यालय तसेच सर्व शासकी��� विभागाच्या समन्वयातून या महाशिबिराचे आयोजन कर्मवीर महाविद्यालयाच्या मैदानावर करण्यात येणार आहे.\nबैठकीला जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी योगेश कुंभेजकर, महाशिबिर नियोजन समितीचे स्थानिक अध्यक्ष तथा मूलचे उपविभागीय अधिकारी एम.व्ही. खेडकर, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डॉ.उदय पाटील, विभागीय वनअधिकारी सोनकुसरे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव किरण जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी हिरे, पोलीस निरीक्षक कासार आदीसह तहसीलदार, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी, तालुका कृषी अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. शिबिरस्थळाची अधिकाऱ्यांनी पाहणी केली. शिबिरासाठी येणाऱ्या लोकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक सूचना डॉ.खेमनार आणि पोलीस अधीक्षक डॉ. रेड्डी यांनी केल्यात. रुग्णवाहिका, अग्निशामन, पार्किंग आदी व्यवस्थांची पाहणी त्यांनी केली. मूल शहरासह तालुका आणि सिंदेवाही, सावली, पोंभुर्णा तालुक्यातील नागरिकांनी शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न राहणार आहे. काव्यशिल्प टीम ९१७५९३७९२५ ई- मेल - khabarbat1@gmail.com\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nअकोल्यात आढळला ‘पहिला पॉझिटिव्ह’ रुग्ण - १२३ पैकी ८६ जणांचे अहवाल प्राप्त, ८५ निगेटिव्ह; ३७ प्रलंबित पवन जाधव , अकोला,दि.७- जिल्ह्यात...\nदेशी दारू दुकानातुन देशी दारू च्या २२ पेटया व २१ बाटल्या ची चोरी - दारू पेटया व बाटलसह आरोपी व दोन अल्पवयीन बालक पकडले. कन्हान ता.प्र.दी.७ : – नागपुर जबलपुर महामार्गा वरील जुना पोष्टआफिस जवळील हरि हर देशी दारू दुकानातुन चो...\nशिरपुर,बलकुवे येथील राशन दुकानदार योगेश म.पाटील ग्राहकांना पुर्ण धान्य देत नाहीत किंवा छापील पावती ही देत नाहीत - > खोचक प्रश्न..अचूक उत्तर..संविधान द्वारे.. > Simple question..a precise answe ...By constitution.. > सरल सवाल..सटीक जवाब ... संविधान द्वारा ..\nब्रेकिंग न्यूज :- मोदींच्या दिमाखाच्या बत्तीला ऊर्जामंत्री नितीन राऊतने केले गुल संपूर्ण लाईट नाही होणार ��ंद संपूर्ण लाईट नाही होणार बंद - कोरोना अपडेट :- एकीकडे देशावर कोरोनाचे संकट असतांना पंतप्रधान नरेन्द्र मोदी हे आपल्या भाजप पक्षाच्या दिनांक 5 एप्रिलला 9 वाजून 9 मिनिटांनी 40 वर्ष पूर्ण झ...\n*येवला बोकटे येथील जागृत देवस्थान श्री काल भैरवनाथ यात्रा ह्या वर्षी रद्द* - येवला बोकटे येथील जागृत देवस्थान श्री काल भैरवनाथ यात्रा ह्या वर्षी रद्द* - येवला बोकटे येथील जागृत देवस्थान श्री काल भैरवनाथ यात्रा ह्या वर्षी रद्द येवला प्रतिनिधी/ विजय खैरनार येवला: ता.०३; नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील बो...\nवादळी पावसासह गारपीट झाल्याने मोठे नुकसान - विदर्भ वतन न्यूज पोर्टल, गोंदिया गोंदिया/ भंडारा – जवाहरनगर परिसरात गुरूवारी सायंकाळी वादळी पावसासह गारपीट\n म्हशीची किंमत 51 लाख - हिसार हरियाणामधील हिसार जिल्ह्यातील लिटणी गावात राहणारे शेतकरी सुखबीर ढांडा यांची जागतिक विक्रम केलेली मुऱ्हा जातीची म्हैस सरस्वतीला पंजाबच्या लुधियाना ...\nचंद्रपुरातील दारूबंदी उठवा:खासदार झाल्यानंतर बाळू धानोरकरांची पहिली मागणी\nचंद्रपुरातील दारुबंदीमुळे महसूल आणि रोजगार बुडाला आहे. त्यामुळे ही दारुबंदी तातडीनं उठवा अशी मागणी काँग्रेसचे राज्यातील एकमेव खासदार ...\nचंद्रपुरात भर दिवसा युवकाचा खून\nचंद्रपूर/प्रतिनिधी: धारदार शस्त्रांनी एका युवकावर वार करून त्याची निर्घृण हत्या केल्याची घटना शनिवारी चंद्रपुरातील घुटकाळा परिसरात दुप...\nचंद्रपूर; इंडोनेशिया वरून नागपूरला आलेल्या चंद्रपूरच्या व्यक्तीचा रिपोर्ट आला कोरोना पॉझिटिव्ह\nनागपुर/ललित लांजेवार: 39 वर्षीय चंद्रपूर येथील निवासी असलेला रुग्ण हा नागपुरात कोरोना पॉझिटिव आढळून आला आहे.हा रुग्ण इंडोनेशि...\nचंद्रपुर;ईरई नदीत कारसह युवक गेला वाहून\nवाहत्या पाण्यातून गाडी टाकणे युवकाला पडले महागात चंद्रपुर/ललित लांजेवार: वाहत्या पाण्यातून गाडी टाकणे एका युवकाला चांगलेच महागात पड...\nसंवेदना युवा मंच ने घेतला जल-संधारणाचा ध्यास\nउमेश तिवारी/कारंजा (घाडगे): कारंजा येथील संवेदना युवा मंच या सामाजिक ग्रुप ने समाजसेवेचा एक नवा ध्यास घेतला आहे. फक्त गावपातळीवर असले...\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न राहणार आहे. काव्यशिल्प टीम ९१७५९३७९२५ ई- मेल - khabarbat1@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://bahuvidh.com/egyankey/5386", "date_download": "2020-04-07T17:25:44Z", "digest": "sha1:7PMNH2AMPEM2D5XJGGFFQD6FEVGIQIWC", "length": 9646, "nlines": 136, "source_domain": "bahuvidh.com", "title": "शीलवतीबाईंसंबंधी थोडेसे - बहुविध.कॉम", "raw_content": "विद्यमान सभासद कृपया लॉगिन करा\nप्रस्तावना: पुस्तक – मीच हे सांगितले पाहिजे; वर्ष- १४-१-१९६९\nज्ञानकोशकार श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी अवघ्या ५३ वर्षाच्या आयुष्यात संशोधन आणि लेखनाचं केलेलं काम केवळ अचाट या एकाच शब्दात सांगता येईल. ज्ञानकोशाचे खंड, हिंदू धर्माचा अभ्यास, अर्थशास्त्र, महाराष्ट्रातील जातींचा इतिहास असं त्याचं प्रचंड संशोधन कार्य आहे. त्यांच्या पत्नी शीलवती केतकर उर्फ इंडिथ व्हिक्टोरिया कोहन या मूळच्या जर्मन ज्यू. त्यांचा धर्माचा शोध आणि केतकरांचा ज्ञानयज्ञ एकमेकांना पूरक आणि प्रेरक ठरला. शीलवती बाईंनी आपल्या अनोख्या संसाराच्या आठवणीे लिहिल्या त्या दुर्गा भागवत यांच्या आग्रहाखातरच, तेव्हा त्यांच्या पुस्तकाला दुर्गाबाईंनी प्रस्तावना लिहिणे ओघाने आलेच. ‘मीच हे सांगितलं पाहिजे’ या नावानं ते १९६९ साली प्रसिद्ध झालं ( त्या पुस्तकाची ओळख पुनश्र्चच्या वाचकांना यापूर्वीच झालेली आहे. पुनश्र्चवर आलेला तो लेख तेंव्हा वाचला नसेल तर सर्च मध्ये नाव टाकून शोधता येईल) त्या प्रस्तावनेतील हा काही भाग केतकर आणि शीलवतीबाईंचा ज्ञानमार्ग किती खडतर होता आणि त्यांची ज्ञानाची तहाण किती महान होती हे सांगतो-\nहा लेख वाचण्यासाठी आपल्याला ‘eGyan-key’ नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. ‘eGyan-key’ सभासदत्वाबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी इथे क्लिक करा.\nशिलावती केतकर हा विषय आणि दुर्गाबाई याचे भाव पूर्ण लेखन सुवर्ण योग .क्या बात है \nअतिशय माहितीपूर्ण आणि शिलवतिच्या उपेक्षेने डोळ्यांच्या कडा ओलावाणारा\nसभ्यसंमत न समजला जाणाऱ्या किंवा वर्जित [ Taboo] असणाऱ्या एका …\n‘पाटोदा गावाला भेट’ एक समृद्ध अनुभव\nकष्टाची भाजी-भाकरी” असं नाव दिलेल्या एका काचेच्या खोलीत पाटोद्याला मिळालेले …\nहसण्यावारी – भाग ६\nनवरा-बायकोचा संसार सुखाने चालण्यासाठी त्यातल्या एकाची पंचाईत होणं अगदी …\nहसण्यावारी – भाग ५\nबुध्दीबळाच्या पटाच्या डिझाईनचा पेहराव केलेल्या या तरूणाकडे आधी आपलं लक्ष …\nव्यक्त होणे-एक गरज – राधिका वेलणकर -नातू\nहा लेख वाचण्यासाठी आपल्याला ‘अंतरंग’ नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. ‘अंतरंग’ …\nचित्रकार बहुदा वसंत सरवटे आहेत. जाणकारांनी पुष्टी करावी. अंक- ललित, …\nहे खरंय की, या युद्धात शेवटी तुमचीच जीत होते. आमची …\nशब्दांच्या पाऊलखुणा – खलबत आणि खलबत्ता (भाग सात)\n'खल' हा शब्द संस्कृतमध्येही असला तरी तो मूळ द्राविडी आहे …\n'सिनेमा पाहिलेला माणूस' या अशोक राणे यांच्या नुकत्याच प्रसिध्द झालेल्या …\nकरोनाचे दिवस, करोनाच्या रात्री\nआता या एकांतातला धुंदपणा नशा उतरावी तसा पार उतरुन गेला …\n‘पाटोदा गावाला भेट’ एक समृद्ध अनुभव\nहसण्यावारी – भाग ६\nहसण्यावारी – भाग ५\nव्यक्त होणे-एक गरज – राधिका वेलणकर -नातू\nशब्दांच्या पाऊलखुणा – खलबत आणि खलबत्ता (भाग सात)\nकरोनाचे दिवस, करोनाच्या रात्री\n✍️‘वयम्’ कथा स्पर्धा- सर्वांसाठी\nपाठारे प्रभूंचा देदीप्यमान इतिहास : हसतखेळत टाकलेला एक दृष्टिक्षेप\nहसण्यावारी – भाग ४\nहसण्यावारी – भाग ३\nहसण्यावारी – भाग २\nहसण्यावारी – भाग १\nमोबाईलवेड :बालकांचे की पालकांचे \nमाझा ‘लोकल’ गाडीचा अनुभव( ऑडीओसह)\nफेसबुक पेज लाईक/फॉलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://punerispeaks.com/tag/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C/", "date_download": "2020-04-07T16:34:46Z", "digest": "sha1:GWYNPNPXJ3AI3YRCXYDW7RGR76IL7AMV", "length": 9387, "nlines": 112, "source_domain": "punerispeaks.com", "title": "शिवाजी महाराज Archives - Puneri Speaks", "raw_content": "\nशिवाजी महाराज व त्यांच्या आई ….\nशिवाजी महाराज व त्यांच्या आई …. राज्याभिषेकाच्या प्रचंड गडबडीतही महाराजांचे लक्षआईसाहेबांकडे पूर्ण होते. आई साहेब म्हणजे तर महाराजांचे सर्वस्व. महाराजांचे … Read More “शिवाजी महाराज व त्यांच्या आई ….”\nजाणता राजा: राजा शिवछत्रपती | अजिंक्य भोसले | PuneriSpeaks\nजाणता राजा: राजा शिवछत्रपती सर्वात मोठा महायोद्धा. पन्नास वर्षाच्या नाही नाही पस्तीस वर्षाच्या आयुत या महान राजाने तीनशेहून अधिक किल्ले … Read More “जाणता राजा: राजा शिवछत्रपती | अजिंक्य भोसले | PuneriSpeaks”\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यातील मुस्लीम सरदार, खरोखर शिवाजी महाराज मुस्लीम विरोधी होते का\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यातील मुस्लीम सरदार छत्रपती शिवाजी महाराज की……. म्हणल्यावर सर्व जातीतील बांधवांच्या तोंडी एकच आवाज येतो…..जय……. छत्रपती शिवाजी … Read More “छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यातील मुस्लीम सरदार, खरोखर शिवाजी महाराज मुस्लीम विरोधी होते का\nछत्रपती शिवाजी महाराज यांच आवडत गाणं | अजिंक्य भोसले | PuneriSpeaks\nछत्रपती शिवाजी महाराज यांचे आवडत गाण एक कुतूहल….. हिंदवी स्वराज्य निर्माता, प्रजादक्ष, मोठ्या मनाचा राजा, सह्याद्रीच्या रांगातला मराठी अवाढव्य वाघ, … Read More “छत्रपती शिवाजी महाराज यांच आवडत गाणं | अजिंक्य भोसले | PuneriSpeaks”\nसंभाजी महाराज माहिती, छत्रपती संभाजी महाराज इतिहास, पराक्रम, राज्याभिषेक, मराठा साम्राज्य, संभाजी राजे महाराज विशेष\nसंभाजी महाराज, मराठा साम्राज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे ज्येष्ठ पुत्र. स्वराज्याचे पहिले युवराज. मराठा साम्राज्य चे दुसरे छत्रपती, संभाजी महाराज … Read More “संभाजी महाराज माहिती, छत्रपती संभाजी महाराज इतिहास, पराक्रम, राज्याभिषेक, मराठा साम्राज्य, संभाजी राजे महाराज विशेष”\nउमाबाई दाभाडे: पहिल्या महिला मराठा सेनापती\nपहिल्या महिला मराठा सेनापती उमाबाई दाभाडे (Umabai Dabhade) …… मराठा सैन्यातील पहिल्या महिला सेनापती उमाबाई दाभाडे Umabai Dabhade यांचा उज्वल इतिहास … Read More “उमाबाई दाभाडे: पहिल्या महिला मराठा सेनापती”\nइतिहासाची जाण असणाऱ्यांनी ट्विटर/फेसबुक वर साजरा केला #शिवप्रतापदिन\nकोणीतरी म्हणुन गेलंय की जो समाज आपला इतिहास विसरतो तो समाज आपले भविष्य कधीच उज्वल करू शकत नाही. चॉकलेट डे, … Read More “इतिहासाची जाण असणाऱ्यांनी ट्विटर/फेसबुक वर साजरा केला #शिवप्रतापदिन”\nज्ञानकोविंद शंभूराजे आणि छत्रपती परिवार \nज्ञानकोविंद शंभूराजे आणि छत्रपती परिवार शस्त्रास्त्र-शास्त्र पारंगत असं हे भोसले कुटुंब, याचा “शस्त्रास्त्र” चेहराच कायम जगासमोर मांडला गेला आणि … Read More “ज्ञानकोविंद शंभूराजे आणि छत्रपती परिवार शस्त्रास्त्र-शास्त्र पारंगत असं हे भोसले कुटुंब, याचा “शस्त्रास्त्र” चेहराच कायम जगासमोर मांडला गेला आणि … Read More “ज्ञानकोविंद शंभूराजे आणि छत्रपती परिवार \nम्हणून औरंगजेबाने महाराजा जयसिंग ह्यांना शिवाजी महाराजांचे पारीपत्य करण्यासाठी मोठे सैन्य देऊन पाठविले \nLIVRO DOS REIS VIZINHOS इ. स १६६५ च्या सुरवातीला औरंगजेब बादशहाने महाराजा जयसिंग ह्यांना शिवाजी महाराजांचे पारीपत्य करण्यासाठी मोठे सैन्य … Read More “म्हणून औरंगजेबाने महारा��ा जयसिंग ह्यांना शिवाजी महाराजांचे पारीपत्य करण्यासाठी मोठे सैन्य देऊन पाठविले \nSAMBHAJI MAHARAJ: आपल्या समाजाला न कळलेले संभाजी महाराज…\nSAMBHAJI MAHARAJ: आपल्या समाजाला न कळलेले संभाजी महाराज… “छत्रपती संभाजी महाराज” SAMBHAJI MAHARAJ यांना पकडून जेव्हा औरंगजेबासमोर आणलं, तेव्हा तो … Read More “SAMBHAJI MAHARAJ: आपल्या समाजाला न कळलेले संभाजी महाराज…”\nजितेंद्र आव्हाड यांच्याकडून बदनामी करणाऱ्या व्यक्तीला मारहाण, आव्हाड यांचे स्पष्टीकरण\nपुणे शहरात संचारबंदी चे नवीन आदेश, शहरातील या भागात संचारास मनाई\nWHO च्या लॉकडाउन वाढणार या व्हायरल मॅसेज मागील सत्यता\nमराठी कविता: मराठी पोरांनी मार्क झुकेरबर्ग ला सुद्धा धुतले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/blog", "date_download": "2020-04-07T15:26:03Z", "digest": "sha1:AEJ7SX276IKFJJZX7GL46GABVV3POFFH", "length": 7396, "nlines": 88, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "Myspace | Gomantak", "raw_content": "\nमंगळवार, 7 एप्रिल 2020 e-paper\nखाते तर खोलले, पण...\nभाजपने जिल्हा पंचायत निवडणुकीत सांकवाळ मतदारसंघात बिनविरोध उमेदवार निवडून आणत खाते खोलले आहे. या यशामुळे भाजपचा आनंद द्विगुणीत...\nवारशाच्या खुणा जपणारे ‘लिव्हिंग इन द पास्ट’ प्रदर्शन\nपणजी: बेंगळूरु येथील आदित्य सदाशिव या तरुणाची किमया बेंगळूरु येथील सेंट जोसेफ महाविद्यालयातून व्हिज्युअल...\nस्त्री : निरोगी आणि प्रगतीशील राष्ट्राचा कणा\nआमच्या या विकास गाथेचा एक महत्वाचा पैलू, \"महिलांचे बहुमूल्य योगदान\" हा आहे. महिलांनीच आमचा समाज आणि समाजाची घ्यायची काळजी याला एक निश्चित स्वरूप दिले आहे. त्यामुळेच,...\n‘एफडीए’च्या कारवाईत हवे सातत्य..\nरासायनिक प्रक्रियेद्वारे फळे पिकवून ती बाजारात ग्राहकांच्या माथी मारण्याचा प्रकार सध्या सुरू आहे. केवळ फळेच नाहीत तर रोजच्या आहारातील भाजीपाला आणि मासेही आता काही सुरक्षित...\nमहिलांनी स्वतःची ओळख करून घेतली तर आपला शोध लागेल\nपणजी ः पासष्ठ-सत्तरमधील बाई अगतिक होती; परंतु आशादायी होती. बाईचे दिसण्यापेक्षा असणे महत्त्वाचे आहे. महिलांनी असण्याला महत्त्व दिलं पाहिजे. साहित्यातील स्त्री दुःखाचा...\nभाषा असावी , तर अशी असावी\nप्रसिद्ध कवी सुरेश भट यांच्या ह्या कवितेतील ओळी कोणत्याही मराठी भाषकाला स्फुरण चढवणाऱ्या आहेत. कारण मुळात मराठी भाषा ही सुसंस्कारीत भाषा आहे. या भाषेतून ज्यांनी शिक्षणाचे...\nरोगप्रतिक���र शक्ती हि हवीच कारण \nफातोर्डा : जागतिक आरोग्य संस्थेने कोरोना विषाणूवर उपाय शोधण्यासाठी शर्थिचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांचे वैज्ञानिक या कामात पूर्ण गुंतले आहेत. मात्र अजून त्यांना यश...\nतुम्हालाही सतत चक्कर येतात का \nआरोग्यायण : बी.पी.पी.व्ही. हा व्हेस्टिब्युलर सीस्टमचा एक साधारण आजार आहे; पण, लोकांना याबद्दल खूपच कमी माहिती असल्याचे दिसून येते. बी.पी.पी.व्ही. म्हणजे बिनाईन (सौम्य),...\nतरुण तेजपाल विरुद्ध आरोप निश्चित करण्याचे आदेश\nम्हापसा, दि. 7 - तीन वर्षांपूर्वी आरोपपत्र सादर करण्यात आलेले तरुण तेजपाल यांच्य...\nमराठ्यांनो, जातीय अस्मितेच्या विळख्यातून बाहेर पडा...\nमहाराष्ट्राच्या इतिहासात स्वातंत्र्योत्तर काळात अतिविराट अशा अर्थाने जनसमुदाय एक...\nसर्वाधिक प्रतिक्रिया असलेल्या बातम्या\nस्त्री : निरोगी आणि प्रगतीशील राष्ट्राचा कणा\nआमच्या या विकास गाथेचा एक महत्वाचा पैलू, \"महिलांचे बहुमूल्य योगदान\" हा आहे. महिल...\nतंत्रकौशल्य : तो बटण दाबल्यास आपण खर्च केलेल्या रकमेची परतफेड आपल्याला इ एम आय द...\n'सकाळ' माध्यम समूह विषयी..\n'सकाळ' माध्यम समूह विषयी..\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mymarathi.net/feature-slider/sai-tamahankar/", "date_download": "2020-04-07T17:03:02Z", "digest": "sha1:UXVLEWZUKDPLKGIYGXJG6RB2FSDNEC44", "length": 9331, "nlines": 62, "source_domain": "mymarathi.net", "title": "सई ताम्हणकरने दुख-या पायासह केले रिएलिटी शोसाठी शूटिंग - My Marathi", "raw_content": "\nकोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने पुण्यात पाच भागात संचारबंदी\nट्रम्प यांनी धमकावल्याच्या अवघ्या 6 तासांत भारताने हायड्रॉक्सीक्लोरोक्विन निर्यात बंदी केली शिथील इतरांना देणार,पण देशाला प्रथम प्राधान्य\nपुण्यातील ससून रुग्णालयात तिघांचा करोनानं मृत्यू\nकरोनाशी लढण्यासाठी अरविंद केजरीवाल यांचा मोठा 5T प्लान (व्हिडीओ)\nशोधून शोधून करावे लागेल कोरोनाशी दोन हाथ ..अन्यथा करेल तो आपला घात -आबा बागुल\nपंतप्रधान सहाय्यता निधीला विजय पुसाळकर यांची १ कोटी रुपयांची मदत\nलायन्स क्लबकडून २ लाख ५१ हजारची मुख्यमंत्री सहायता निधीस मदत\nकोरोनाशी सामना – सील केलेल्या भागाचा उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या बैठकीतआढावा (व्हिडीओ)\nरेल्वेचे डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी दररोज 1000 PPE किट्सची निर्म���ती\nबँक ऑफ बडोदाने महिला एसएचजी, शेतकरी यांच्यासाठी पुढे केला आर्थिक मदतीचा हात\nHome Feature Slider सई ताम्हणकरने दुख-या पायासह केले रिएलिटी शोसाठी शूटिंग\nसई ताम्हणकरने दुख-या पायासह केले रिएलिटी शोसाठी शूटिंग\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर 19 मार्चपासून फिल्मइंडस्ट्रीने शुटिंग बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामूळे महाराष्ट्राची हास्यजत्रा या आपल्या कॉमेडी रिएलिटी शोच्या निर्मात्यांचे नुकसान होऊ नये म्हणून पायाला दुखापत झाली असतानाही अभिनेत्री सई ताम्हणकरने नुकतेच शुटिंग केले.\nमीमी ह्या बॉलीवूड चित्रपटाचे शुटिंग करत असताना सईच्या डाव्या पायाला दुखापत झाली होती. त्यानंतर तिला डॉक्टरांनी एक महिना सक्त विश्रांतीचा सल्ला दिला होता. सई गेले काही दिवस आपले सर्व कार्यक्रम रद्द करून घरी विश्रांती घेत होती.\nमात्र काही दिवस सर्वच मालिका चित्रपटांचे चित्रीकरण रद्द होणार असल्याने, सईने दुखण्यातही चित्रीकरण करण्याचा निर्णय घेतला. प्लॅस्टर असलेल्या पायासह तिने चित्रीकरण पूर्ण केल्याचे ह्या चित्रीकरणादरम्यान तिने केलेल्या फोटोशूटवरून दिसून येत आहे.\nमराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यात यावा – खासदार वंदना चव्हाण यांची राज्यसभेत मागणी\nआरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली राष्ट्रीय विषाणू संस्थेला भेट\nपुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. शिवाय पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. http://mymarathi.net/ मालक-संपादक : शरद लोणकर *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/\nकोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने ��ुण्यात पाच भागात संचारबंदी\nट्रम्प यांनी धमकावल्याच्या अवघ्या 6 तासांत भारताने हायड्रॉक्सीक्लोरोक्विन निर्यात बंदी केली शिथील इतरांना देणार,पण देशाला प्रथम प्राधान्य\nकरोनाशी लढण्यासाठी अरविंद केजरीवाल यांचा मोठा 5T प्लान (व्हिडीओ)\nया न्यूज वेब पोर्टल पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालयअंतर्गत मान्य राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://punerispeaks.com/tag/latest-marathi-news/", "date_download": "2020-04-07T16:09:53Z", "digest": "sha1:B5BXTK5HSKQCLL44UM3KYT5VSBM2IP3M", "length": 8500, "nlines": 112, "source_domain": "punerispeaks.com", "title": "Latest Marathi News Archives - Puneri Speaks", "raw_content": "\n१९ वर्षाखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानला नमवत भारत अंतिम फेरीत\n१९ वर्षाखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताने दिलेले लक्ष पार करताना पाकिस्तानचा संघ पुरता ढासळला. पाकिस्तानचा संपूर्ण संघ ६९ धावांवर बाद … Read More “१९ वर्षाखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानला नमवत भारत अंतिम फेरीत”\nधर्मा पाटील आत्महत्या प्रकरण आढावा\nधुळे जिल्ह्यातील शेतकरी धर्मा पाटील यांचे रविवारी रात्री उपचारादरम्यान निधन झाले. वयाच्या ८४ व्या वर्षी धर्मा पाटील या शेतकऱ्याला आत्महत्या … Read More “धर्मा पाटील आत्महत्या प्रकरण आढावा”\nबापू बिरू वाटेगांवकर यांचे वृद्धापकाळानं यांचे निधन..\nबोरगावचा ढाण्या वाघ हारपला.. अन्यायाविरोधात पेटून उठून कायदा हातात घेतलेले आणि गुन्हेगारी क्षेत्राकडे वळलेले बापू बिरू वाटेगांवकर यांचं आज निधन … Read More “बापू बिरू वाटेगांवकर यांचे वृद्धापकाळानं यांचे निधन..”\nथंडीचा कहर…40 वर्षातील पहिलीच घटना\nजगातील सर्वात उष्ण वाळवंट झाला बर्फाळ अनेक देशांमध्ये तापमान -50 डिग्री सेल्सियसच्या खाली गेले आहे. जगभरात थंडीचा प्रकोप सुरू असताना, यावर्षी … Read More “थंडीचा कहर…40 वर्षातील पहिलीच घटना”\nभीमा कोरेगाव येथे झालेला प्रकार अशोभनीय : शरद पवार\nभीमा कोरेगाव येथे झालेला प्रकार अशोभनीय आहे. या संदर्भात सामंजस्याची भूमिका घेऊन कुठलेही प्रक्षोभक भाष्य न करता सामाजिक सलोखा कायम … Read More “भीमा कोरेगाव येथे झालेला प्रकार अशोभनीय : शरद पवार”\nमहान शायर मिर्जा गालिब कविता\nMirza Ghalib Famous Poetry इश्क़ ने ‘ग़ालिब’ निकम्मा कर दिया, वरना हम भी आदमी थे काम के’ या ओळी आपल्या … Read More “महान शायर मिर्जा गालिब कविता”\nभारतीय लष्कराचे सडेतोड प्रत्युत्तर..\nभारतीय जवानांनी पाकिस्तान हद्दीत घुसून तीन सैनिकांचा खात्मा करत भारतीय लष्कराचे जशास तसे प्रत्युत्तर… श्रीनगर : पाकिस्तान सैनिकांच्या शस्त्रसंधी उल्लंघनाला … Read More “भारतीय लष्कराचे सडेतोड प्रत्युत्तर..”\nशेतकऱ्यांना कर्जमाफी देताना चुका झाल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांची कबुली..\nशेतकऱ्यांना दिवाळीच्या मुहूर्तावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच्या हस्ते प्रमाणपत्रं वाटून कर्जमाफी करण्यात आलेली होती. दिवाळीच्या पूर्वी कर्जमाफी मिळावी, अशी लोकांची … Read More “शेतकऱ्यांना कर्जमाफी देताना चुका झाल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांची कबुली..”\nपैल तो गे काऊ कोकताहे शकुन गे माये सांगताहे॥\n“आज कोणीतरी पाहुणा येणार रे…” लहानपणची गोष्ट. दारातल्या झाडावर बसलेला एखादा कावळा जोरजोरात ओरडू लागला की आई/आजी म्हणायची – “आज कोणीतरी … Read More “पैल तो गे काऊ कोकताहे शकुन गे माये सांगताहे॥”\nराज ठाकरे घेणार शरद पवारांची मुलाखत..\nराज हे कोणत्याही प्रकारची पूर्वकल्पना न देता ‘ठाकरी भाषेत’ प्रश्नांची चौफेर गोलंदाजी करणार आहेत. उत्सुकता पुण्यात ३ जानेवारीला होणाऱ्या कार्यक्रमाची … Read More “राज ठाकरे घेणार शरद पवारांची मुलाखत..”\nजितेंद्र आव्हाड यांच्याकडून बदनामी करणाऱ्या व्यक्तीला मारहाण, आव्हाड यांचे स्पष्टीकरण\nपुणे शहरात संचारबंदी चे नवीन आदेश, शहरातील या भागात संचारास मनाई\nWHO च्या लॉकडाउन वाढणार या व्हायरल मॅसेज मागील सत्यता\nमराठी कविता: मराठी पोरांनी मार्क झुकेरबर्ग ला सुद्धा धुतले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/21301", "date_download": "2020-04-07T16:18:55Z", "digest": "sha1:IPHMEO7OBV7QG66YOJOLNB3PA7RLTTGZ", "length": 8959, "nlines": 65, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "गर्भावस्था गाईड | पहिली तिमाही| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nपहिली तिमाही टळलेल्या पाळी पासून पहिले तीन महिने(१२ आठवडे) हा काळ मानला जातो. स्त्रीमधील अंतरस्त्रावांमुळे स्तनाग्रे व बाजुच्या भागात रंगात बदल होऊन ग़डद (Dark) होतो. बाळाच्या वाढीतले सुरुवातीचा हा काळ सर्वात महत्त्वाचा मानला जातो. यात वाढीचे खालील टप्पे असतात.\nफलन- पाळीच्या सामान्यतः १४व्य�� दिवशी स्त्रीबीज तयार होतो. त्यादरम्यान होणाऱ्या समागमात मिळणाऱ्या शुक्रजंतू योनीमार्गातून गर्भाशयात पोहचतात. ते गर्भनलिकेत एकत्र येतात. शुक्रजंतू स्त्रीबीजात प्रवेश करतात व स्त्रीबीजाचे फलन होते.\nनिषेचनानंतर पहिले आठ आठवडे व शेवटच्या मासिक पाळीनंतर दहा आठवडे पर्यंत वाढत जाणा-या गर्भपेशी समूहास भ्रूण म्हणण्याची पद्धत आहे. त्यानंतर बाळाचा जन्म होईपर्यंत त्यास अर्भक म्हणतात.\nपहिल्या तिमाहीमध्ये भ्रूण परिसरातील व पर्यावरणातील बदलास अधिक संवेदनक्षम असतो. या काळात भ्रूणाचे बहुतेक सर्व अवयव तयार होण्याची प्रक्रिया चालू असते. भ्रूणवृद्धि होत असता त्याभोवती एक पातळ उल्ब आवरण तयार होते. या आवरणामुळे भ्रूणाचे संरक्षण होते. उल्बावरणामध्ये उल्बद्रव असतो. या द्रवामुळे भ्रूणाचे तापमान बदलापासून आणि धक्क्यापासून गर्भाचे प्रसूतिपर्यंत रक्षण होते. गर्भ गर्भशय्येमध्ये रुजल्यानंतर गर्भशय्येतील रक्तवाहिन्यांची तोंडे उघडतात. त्यातून वाहणारे रक्त पोषजनक पेशीतील पोकळ्यामध्ये पसरते. पोषजन्य पेशींचे भरीव स्तंभ आणि रक्तपोकळ्या यांची गुंतागुंतीची जालिकाकार रचना तयार होते. प्रथम रसांकुर,द्वितितक रसांकुर आणि तृतियक रसांकुर अशा रचनेमुळे मातेचे रक्त आणि त्यामधील पोषक दृव्ये व भ्रूण पेशीमधून बाहेर आलेली अपशिष्टे यांची अदलाबदल या रचनेमध्ये होते. निषेचनानंतर सु. सतराव्या दिवशी अशा प्राथमिक वारेची निर्मिती होते. गर्भाच्या वाढीबरोबर वार गर्भाशयाच्या घुमटाकार बाजूस आतून चिकटते. प्रसूति होईपर्यंत गर्भाचे पोषण वारेतून आणि गर्भाशयास चिकटलेल्या अपरेमधून होते. अपरेमधून एचसीजी (ह्यूमन कोरिऑनिक गोनॅडोट्रोपिन) ईस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन ही संप्रेरके मोठ्या प्रमाणात स्त्रवतात. प्रोजेस्टेरॉन हे गर्भरक्षक संप्रेरक आहे. प्रोजेस्टेरॉनमुळे गर्भाशयाचे आकुंचन होत नाही. आणि गर्भ प्रसूतिपर्यंत वृद्धिक्षम राहतो. गर्भावस्थेच्या चवथ्या आठवड्यात गर्भाची सर्व महत्त्वाची इंद्रिये विकसित झालेली असतात. मज्जारज्जू,मेंदूपोकळ्या तयार होतात. हृदयपेशींचे आकुंचन चवथ्या आठवड्यात चालू होते. अवयवबुंध दिसायला लागतात. आठव्या आठवड्यापर्यंत सर्व महत्त्वाच्या अवयवांची अभिसरणसंस्था,चेतासंस्था, पचनसंस्था,आणि वृक्क व उत्सर्जन संस्था ��िकसित झालेल्या असतात.\n५ आठवडे- पहिल्या पाच आठवड्यात भ्रुण तयार होऊन त्याबदल होतात. भ्रुण एकपेशीय कडून बहुपेशीय प्रकाराकडे रुपांतरीत होत असतो.\n७ आठवडे- गर्भामध्ये बदल होऊन र्हतदय सुरु होते. अंडमध्य तयार होऊन त्यापासुन इतर अवयव तयार होण्यास प्रारंभ होत असतो.\n१२ आठवडे- हाडांची निर्मिती सुरु होते.\nगर्भवती होण्याआधी उद्भवलेले आजार\nगर्भ आणि गर्भाचा विकास\nगर्भवती स्त्रीमध्ये होत असलेले बदल\nप्रसवोत्तर काळ: शारीरिक बदल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B2_%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5_%E0%A4%97%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%87", "date_download": "2020-04-07T17:40:17Z", "digest": "sha1:XTMWUBJ5EHKTZP3ZTOEATCOKXZNR4JBA", "length": 2981, "nlines": 21, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "अनिल बाबुराव गव्हाणे - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nअनिल बाबुराव गव्हाणे (जन्म: ५ डिसेंबर १९६४-हयात) हे ग्रामीण भागातील साहित्यिक आहेत. मराठवाड्यातील बीड जिल्ह्यामधील केज तालुक्यात त्यांचे बोरगाव (बु.) हे गाव. नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून ते बी.ए. झाले आहेत. त्यांचा बळीराजा हा कवितासंग्रह प्रकाशित झाला असून, त्यांच्या काही कविता, कथा आणि एकांकिका पुण्याच्या किशोर मासिकातूनही प्रसिद्ध झाल्या आहेत. आकाशवाणीच्या उस्मानाबाद, औरंगाबाद, नांदेड, बीड, परभणी आदी केंद्रांवरून गव्हाणे यांचे काव्यवाचन व मुलाखत प्रसारित झाली आहे.[ संदर्भ हवा ]\nकवी अनिल गव्हाणे यांची कुणबी माझा ही बळीराजा कवितासंग्रहातील कविता मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी परीक्षेच्या पहिल्या वर्गात जून २०१४ पासून शिकवली जाते..[ संदर्भ हवा ]\nत्यांना राज्यस्तरीय यशवंत रत्न या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.\nLast edited on १६ डिसेंबर २०१९, at ००:३४\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82_%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95", "date_download": "2020-04-07T18:02:06Z", "digest": "sha1:VM5GDOHK34UEMLDXIVQTNCOLQVR4PONU", "length": 8806, "nlines": 208, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ज्यू लोक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रसिद्ध ज्यू व्यक्तींचे कोलाजचित्र. सव्य पद्धतीने: अल्बर्ट आइनस्टाइन, मोशे बेन मायमोन, गोल्डा मायर, एमा लाझारस.\nज्यू (ज्यूईश) किंवा यहुदी (हिब्रू: יְהוּדִים , येहूदिम ) हे ज्यू धर्मीय लोक आहेत. त्यांचा धर्मग्रंथ तोराह आहे. ज्यू, ज्यूइश लोक या नावांनीही हे लोक संबोधले जातात. हे लोक राष्ट्रक, वंशधर्मीय स्वरूपाचा समाज असून प्राचीन काळात मध्यपूर्वेतील इस्रायेली, अर्थात हिब्रू लोकांपासून उत्पन्न झाले[ संदर्भ हवा ]. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात हिटलरने त्याच्या नाझी सैन्याद्वारे सुमारे ६० लाख ज्यू लोक ठार मारले तेव्हा जगभरातील १ कोटी ७० लाख ज्यू लोकसंख्या ही १ कोटी १० लाखावर आली होती.\nअमेरिकेची संयुक्त संस्थाने व इस्राईल या देशात ज्यू लोकांची प्रामुख्याने वस्ती आहे. इ.स. २०१० साली जगभरात ज्यू लोकांची संख्या १,३४,२८,३०० इतकी होती.[१]\nयुनायटेड किंग्डम - २,९२,०००\nभारत देशामध्ये आजमितीस अंदाजे ५,००० ज्यू धर्मीय व्यक्ती आहेत. यात बेने इस्रायेल, बेनाई मेनाशे, कोचिन ज्यू आणि बेने इफ्रैम या गटांचा समावेश होतो. या ५००० लोकांपैकी जवळपास २७०० लोक मुंबईव कोकणात आहेत. इस्रायलच्या निर्मितीनंतर बरेच भारतीय ज्यू तिकडे निघून गेल्याने आता त्यांची भारतातील संख्या अत्यल्प झाली आहे.\n^ \"द ज्यूइश पॉप्युलेशन ऑफ द वर्ल्ड (२०१०) (ज्यूंची जगभरातील लोकसंख्या (इ.स. २०१०))\". ज्युइश व्हर्च्युअल लायब्ररी (इंग्लिश मजकूर).\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nअवैध स्वयमावृत्त एचटीएमएल खूणपताका वापरणारी पाने\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २५ जुलै २०१९ रोजी ११:३२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/search?search_api_views_fulltext=--%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3", "date_download": "2020-04-07T17:51:23Z", "digest": "sha1:QFAQ3RULVK2SDRRKYSARSUS6ZZGY2R4G", "length": 14127, "nlines": 165, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "| Gomantak", "raw_content": "\nमंगळवार, 7 एप्रिल 2020 e-paper\nसर्व बातम्या (50) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (46) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nसंपादकीय (3) Apply संपादकीय filter\nमहाराष्ट्र (2) Apply महाराष्ट्र filter\nअर्थविश्व (1) Apply अर्थविश्व filter\nकाही सुखद (1) Apply काही सुखद filter\nक्रीडा (1) Apply क्रीडा filter\nग्लोबल (1) Apply ग्लोबल filter\nमनोरंजन (1) Apply मनोरंजन filter\nसप्तरंग (1) Apply सप्तरंग filter\nअभयारण्य (6) Apply अभयारण्य filter\nआंदोलन (5) Apply आंदोलन filter\nमुख्यमंत्री (4) Apply मुख्यमंत्री filter\nव्यवसाय (4) Apply व्यवसाय filter\nआरोग्य (3) Apply आरोग्य filter\nउपक्रम (3) Apply उपक्रम filter\nनगरसेवक (3) Apply नगरसेवक filter\nपर्यावरण (3) Apply पर्यावरण filter\nप्रशासन (3) Apply प्रशासन filter\nबागायत (3) Apply बागायत filter\nमोबाईल (3) Apply मोबाईल filter\nशिक्षक (3) Apply शिक्षक filter\nशिक्षण (3) Apply शिक्षण filter\nगणेशोत्सव (2) Apply गणेशोत्सव filter\nपत्रकार (2) Apply पत्रकार filter\nपार्किंग (2) Apply पार्किंग filter\nकचऱ्यापासून ऊर्जा निर्मितीच्या ‘झेपर’ यंत्रावर सरकारची भिस्त\nपणजी: सोनसोडो येथील साठवलेल्या कचऱ्यावर गोवा कचरा व्यवस्थापन महामंडळाने प्रक्रिया सुरू केली असली तरी मडगावातील दैनंदिन कचरा...\nश्रीधर मांजरेकर यांचा घरोघरी प्रचार सुरू\nतेरेखोलः महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे श्रीधर मांजरेकर यांनी मांद्रेचे ग्रामदैवत श्री देवी भगवतीचे दर्शन घेऊन आपल्या घरोघरी...\nआयुष्य म्हणजे क्रिकेटच्या धावांसारखेच...\nपणजीः डोक्यावर टोपी, शर्टाच्या दंडांना अगदी मुलांसारख्या घातलेल्या घड्या आणि हातात बॅटसह ती मैदानात उतरायची. नाव विश्रांती...\nतंत्रकौशल्य : तो बटण दाबल्यास आपण खर्च केलेल्या रकमेची परतफेड आपल्याला इ एम आय द्वारे किंवा मासिक हप्त्यांनी करता येते. त्यावर...\nस्वच्छ सुंदर फोंड्याच्या प्रतिक्षेत \nफोंडा : फोंड्यातील पदपथ सध्या विक्रेते आणि दुचाकींनी भरले जात असल्याने पादचाऱ्यांनी चालायचे कसे, असा सवाल उपस्थित केला जात आहे....\nराष्ट्रीय महामार्ग क्रमांक १७ वर अपघात\nपेडणे : मालपे येथे आज सकाळी सोडदहा वाजण्याच्या सुमारास पेट्रोल पंप जवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १७ वर पणजीहून कोल्हापूर येथे...\nलोकांचे श्रद्धास्थान असलेला हा मंडप काढणार\nमुरगाव : हेडलॅन्ड सडा येथील बस स्टॉपवर मंत्री मिलिंद नाईक यांच्या कृपाशीर्वादाने एका तपापूर्वी उभारण्यात आलेला मुरगाव राजाचा...\nआग्वाद तुरुंगाच्या सुशोभिकरणासाठी पंचवीस कोटी मंजूर\nकळंगुट : पंचवीस कोटी खर्च करून सिकेरी-आग्वादच्या पुरातन तुरुंग तसेच किल्ल्याचे नूतनीकरण करण्यात येणार असल्याची माहिती बंदर कप्तान...\nड���ळ्यांचे व्यायाम आणि चष्म्याचा नंबर\nअनुभव समाजसेवेचे : डोळ्यांचे व्यायाम आहेत आणि त्यांनी चष्म्याचा नंबर कमी होतो. श्री अरविंद आश्रम पाँडेचेरी येथे १९६९ साली सुरू...\nवेतनावरून अस्वस्थता वाढली; शुक्रवारी व्यवस्थापनाशी बैठक\nडिचोली : वेतन आणि थकबाकीच्या मागणी संदर्भात अद्याप तोडगा निघाला नसल्याने डिचोलीतील सेझा (वेदांता) कामगारांची अस्वस्थता दिवसेंदिवस...\nबगल रस्ता सौंदर्यीकरण प्रस्ताव\nडिचोली : डिचोली शहराचा विकास करणे हे आपले ध्येय असून, सरकारच्या सहकार्यातून विकास प्रक्रियेला आता गती मिळणार आहे. अत्याधुनिक...\nखोला येथील सभागृहात बुधवारी कृषी मेळावा\nआगोंद : खोला, काणकोण येथील खोला पंचायत सभागृहात बुधवार ता. १२ फेब्रुवारी रोजी, सकाळी १० वा. कृषी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे...\nनाना आणि हॉटेलातली कांदाभजी\nसंपादकीय सदर :नानांच्या डोळ्यांतून धगधगीत निखारे बाहेर पडताना दिसले. फार मोठ्या प्रमाणात त्यांचं बिनसलं असावं. त्यांचा...\nहोम अप्लायन्सेसची मागणी वाढतेय\nपुणे : बदलत्या पिढीमुळे आणि जीवनशैलीमुळे होम अप्लायन्सची मागणी भारतात मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. त्यामुळे भारतात आगामी...\nपर्वरीत ८ रोजी माडाचे फेस्त\nपर्वरी : गोव्यातील पारंपरिक सणांना उजाळा देण्यासाठी आणि येणाऱ्या पिढीला या सणांचे महत्त्व समजण्यासाठी वेगवेगळे पारंपरिक सण...\nजीवरक्षकांचा आज विधानसभेवर मोर्चा\nपणजी: सरकारी सेवेत समाविष्ट करून घेण्यासाठी राज्यातील जीवरक्षकांचे अद्याप आंदोलन सुरूच आहे. आंदोलनाचा एक भाग म्हणून बुधवारी...\nगोव्याकडे येणारे म्हादईचे पाणी घटले\nपणजी: कर्नाटकने सुमारे ५० टक्के म्हादईचे पाणी वळविल्याचा आरोप मगो पक्षाचे आमदार सुदिन ढवळीकर यांनी आज विधानसभेत शून्य तासावेळी...\nफलोत्पादन महामंडळाकडून ग्राहकाला कांदा खरेदीत दिलासा\nपणजी: महापालिकेच्या मार्केट इमारतीतील खुल्या बाजारातील भाजीपाला विक्रेत्यांकडे कांद्याचे दर अद्याप ६० रुपयांवर स्थिर आहेत. परंतु...\nपैरात चौगुले खाणीवरील ‘शॉवेल’ला सील\nडिचोली: पैरा-शिरगाव येथील चौगुले खाणीवर बेकायदेशीरपणे डंप उत्खनन होत नसल्याचा निष्कर्ष डिचोलीचे मामलेदार यांनी काढला असतानाच, वन...\nऔषधाचा जादा डोस घेतल्याने युवतीचा मृत्यू\nपेडणे: उगवे येथील वैभवी बाबाजी महाले (वय २२) या युवतीने औषधाचा जादा डोस घेतल्याने मृत्यू झाला. मंगळवारी (ता. २८) ही घटना घडली....\n'सकाळ' माध्यम समूह विषयी..\n'सकाळ' माध्यम समूह विषयी..\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/21303", "date_download": "2020-04-07T17:55:16Z", "digest": "sha1:G3DYEBMQRY7EZQKBE4EHWGRESMGFDMCU", "length": 5492, "nlines": 61, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "गर्भावस्था गाईड | तिसरी तिमाही| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nतिसरा काळ हा टळलेल्या पाळी पासून पहिले सहा महिने (२८ आठवडे) ते ९ महिने (३८ आठवडे) हा काळ मानला जातो.28 व्या आठवड्यापासून प्रसूतिपर्यंत गर्भावस्थेची तिसरी तिमाही मानण्यात येते. सर्व महत्त्वाचे अवयव आणि इंद्रिये जसे मेंदू, वृक्क, आणि फुफ्फुसे पूर्णपणे विकसित होण्याचा हा काळ आहे. 36व्या आठवड्यात गर्भाचे डोके गर्भाशयमुखाकडे येते. 37 व्या आठवड्यात गर्भाची वाढ पूर्ण झाल्याचे मानण्यात येते. गर्भाचे वजन या सुमारास 3000-3600 ग्रॅम झालेले असते. मातेचे अपुरे पोषण आणि गर्भाशय लहान असणे एकाऐवजी दोन गर्भ गर्भाशयात असण्याने (पहा जुळे) कमी वजनाचा गर्भ विकसित होतो.\nगर्भ २९ आठवड्याचा असताना बाळाची वाढ आता झपाटाने होते, तसेच त्याच्या अवयवांना बळकटी येते. बाळाला अंगभर लव (बारीक केस) येते त्यास लॅन्युगो(lanugo) म्हणतात. बाळाच्या त्वचेचे रक्षण करण्याकरिता पांढरा चिकट द्रव संपूर्ण अंगभर पसरलेला असतो. त्यास व्हर्निक्स(vernix) म्हणतात. या काळात बाळाच्या मेंदूची तसेच फुप्फुसांची वाढ झपाट्याने होते. नाळेद्वारे माता जे सेवन करेल ते बाळापर्यंत पोहोचत असते. ३४ आठवडे पूर्ण होताना फुप्फुसांची वाढ पूर्ण झालेली असते. जशी जशी प्रसूती जवळ येते बाळ मोठे झाल्यामुळे गर्भाशयात फिरण्यासाठी जागा कमी असते त्यामुळे बाळाची हालचाल मंदावते. ३८ आठवड्याच्या वाढीचे बाळ पूर्ण वाढीचे मानले जाते.\nशेवटच्या मासिक पाळीनंतर साधारण ४० आठवड्यांनी बाळाचा जन्म होतो.\nगर्भवती होण्याआधी उद्भवलेले आजार\nगर्भ आणि गर्भाचा विकास\nगर्भवती स्त्रीमध्ये होत असलेले बदल\nप्रसवोत्तर काळ: शारीरिक बदल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.mahanayakonline.com/2019/09/02/csmt-in-the-list-of-world-heritage-and-wonderslist/", "date_download": "2020-04-07T16:41:04Z", "digest": "sha1:DH6XIR6UKVIFLIDJB7CYJ4JP6FLWW4GE", "length": 26179, "nlines": 369, "source_domain": "www.mahanayakonline.com", "title": "“छत्रपती शिवा���ी महाराज टर्मिनस ” जागतिक ‘वंडर्सलिस्ट’मध्ये दुसऱ्या स्थानी", "raw_content": "\nडावी आघाडी आणि इतर\n“छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ” जागतिक ‘वंडर्सलिस्ट’मध्ये दुसऱ्या स्थानी\n“छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ” जागतिक ‘वंडर्सलिस्ट’मध्ये दुसऱ्या स्थानी\nजागतिक वारसा आणि सर्वात आश्चर्यकारक स्टेशनांच्या यादीत मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकानं दुसरा क्रमांक पटकावला आहे. ‘वंडर्सलिस्ट’ या संकेतस्थळाने जगातील दहा आश्चर्यकारक रेल्वेस्थानकांची यादी जाहीर केली असून त्यात सीएसटीएमचाही समावेश केला आहे. या यादीत सीएसटीएम दुसऱ्या तर न्यूयॉर्कचं ग्रँड सेंट्रल टर्मिनल पहिल्या स्थानावर आहे.\nया यादीत लंडनचं सेंट पँक्रास इंटरनॅशनल तिसऱ्या, मॅड्रिडचं अटोचा स्टेशन चौथ्या आणि अँटवर्पमधील अँटवर्प स्टेशन पाचव्या स्थानावर आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला यूनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत स्थान मिळालेलं आहे. हे स्टेशन म्हणजे वास्तूकलेचा अद्भूत नमूना असून फेड्रीक विल्यम स्टिव्हन्सने हे स्टेशन बांधलं आहे.\nमुघल आणि व्हिक्टोरियन गॉथिकच्या वास्तूकलेवर आधारित हे स्टेशन आहे. या स्टेशनचं नाव आधी व्हिक्टोरिया टर्मिनस असं होतं. नंतर त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव देण्यात आलं. भारतातलं सर्वात व्यस्त असं हे स्टेशन असून रोज तीन दशलक्ष प्रवासी प्रवास करतात, असा गौरव या संकेतस्थळानं केला आहे. मध्य रेल्वेनंही ट्विट करून ही माहिती दिली आहे.\nPrevious पीएम मोदी जिथे चहा विकायचे त्या दुकानाचं होतंय पर्यटन स्थळ , केंद्रीय पर्यटन मंत्र्यांनी घेतला आढावा\nNext पी. चिदंबरम नंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डीके शिवकुमार यांना ईडीकडून अटक, कर्नाटकात खळबळ\n#CoronaVirusUpdate : राज्यांनी मागणी केल्यामुळे वाढू शकतो लॉकडाऊनचा कालावधी , केंद्राचे संकेत\n#CoronaVirusEffect : देशातील मजुरांच्या खात्यावर केंद्र सरकार पाठवणार “हि ” रक्कम….\n#CoronaVirusUpdate : पुण्यात तीन रुग्णांचा मृत्यू , महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा ८९१ वर, औरंगाबादेत तीन नवीन रुग्ण….\n#CoronaVirusUpdate : दिवसभरात आढळले ६९३ नवे रुग्ण , तर ३० जणांचा मृत्यू\n#CoronaVirusEffect : दुनिया : मुलाची झोप होत नव्हती म्हणून त्याने थेट शेजारच्या पाच जणांना ठोकले ….\n#CoronaVirusEffect : विरोधी पक्षांच्या नेत्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सचे निमंत्रण नसल्याने खा . ओवैसी यांनी अशी डागली तोफ \n#CoronaVirusUpdate : राज्यांनी मागणी केल्यामुळे वाढू शकतो लॉकडाऊनचा कालावधी , केंद्राचे संकेत\n#CoronaVirusUpdate : स्वतःहून उपचारासाठी या अन्यथा गुन्हे दाखल होतील , मुंबईच्या लॉकडाऊनबद्दल मुख्यमंत्री निर्णय घेतील : प्रवीण परदेशी\n#CoronaVirusEffect : देशातील मजुरांच्या खात्यावर केंद्र सरकार पाठवणार “हि ” रक्कम….\nAurangabad News Update : घाटीतून कैद्याचा पळून जाण्याचा प्रयत्न\n#CoronaVirusUpdate : पुण्यात तीन रुग्णांचा मृत्यू , महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा ८९१ वर, औरंगाबादेत तीन नवीन रुग्ण….\nBalu Patel on एक्झिट पोल्सचा शेअर मार्केटवर धमाका : सेन्सेक्स १३०० अंकांनी उसळला\nBalu Patel on बुलढाण्यात टँकर आणि व्हॅन भीषण अपघातात दोन चिमूल्यांसह १३ जणांचा मृत्यू, दोन जण जखमी\nBalu Patel on Good News : अखेर मान्सून अंदमानात दाखल, यंदा सरासरीपेक्षा जास्त मान्सून , शेतकऱ्यांना यंदाच्या मौसमात मिळू शकतो दिलासा\nkirti Gade on गोडसे देशभक्त : मतांसाठी प्रयत्न करणाऱ्या नेत्यांना जबाबदारीची जाणीव नाही : अर्जुन कपूर\nMahanayak News Updates on भारतीय हद्दीत कराचीमार्गे आलेले ‘ते’ विमान पाकचे नव्हे जाॅर्जीयाचे…\nडावी आघाडी आणि इतर\n#CoronaVirusUpdate : राज्यांनी मागणी केल्यामुळे वाढू शकतो लॉकडाऊनचा कालावधी , केंद्राचे संकेत\n#CoronaVirusUpdate : स्वतःहून उपचारासाठी या अन्यथा गुन्हे दाखल होतील , मुंबईच्या लॉकडाऊनबद्दल मुख्यमंत्री निर्णय घेतील : प्रवीण परदेशी\n#CoronaVirusEffect : देशातील मजुरांच्या खात्यावर केंद्र सरकार पाठवणार “हि ” रक्कम….\nAurangabad News Update : घाटीतून कैद्याचा पळून जाण्याचा प्रयत्न\n#CoronaVirusUpdate : पुण्यात तीन रुग्णांचा मृत्यू , महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा ८९१ वर, औरंगाबादेत तीन नवीन रुग्ण….\nAurangabad Crime : पाण्याच्या टँकरने बालकाला चिरडले, सिल्लेखान्यात सकाळी घडली घटना\n#CoronaVirusUpdate : जालना शहरातील ६५ वर्षीय महिला कोरोनाबाधित\n#CoronaVirusUpdate : दिलासादायक : १७ हजारांपैकी १५ हजार नमुने निगेटिव्ह , राज्यातील रुग्णांची संख्या ८६८ : राजेश टोपे\n#CoronaVirusUpdate : दिवसभरात आढळले ६९३ नवे रुग्ण , तर ३० जणांचा मृत्यू\n#CoronaVirusEffect : दुनिया : मुलाची झोप होत नव्हती म्हणून त्याने थेट शेजारच्या पाच जणांना ठोकले ….\nPrakash Ambedkar : ” एक बार जो कमिटमेंट कर दि, तो फिर वो अपने आप कि भी नही सूनते \nना ना करते प्यार तुम्हीसे कर बैठे …\nसीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर , उत्तीर्ण विद्यार्थ्य���ंचे प्रमाण पाच टक्क्यांनी वाढले\nLoksabha 2019 : गेल्या पाच वर्षातील मोदींचे ” विश्व भ्रमण “आणि खर्च किती झाला भूतान ते दक्षिण कोरिया\nWorlds Happiest Countries Report : देश रसातळाला जातोय आणि सत्ताधारी “चौकिदार- चौकिदार” खेळताहेत \nAurangabad : औरंगाबादसह “एमआयएम”ला हव्यात दोन जागा : आ. इम्तियाज जलील\nAbout Mahanayak : महानायक ऑनलाईन आणि आपण …\nNews Updates : गल्ली ते दिल्ली : एक नजर : महत्वाच्या बातम्या #Top 21 News\nSharad Pawar : आमची भूमिका संघविरोधीच, प्रकाश आंबेडकरांना पवारांचे आमंत्रण\nलोकसभा २०१९ : प्रकाश आंबेडकरांनी विषय संपवला, स्वतंत्र लढणार\n#CoronaVirusUpdate : राज्यांनी मागणी केल्यामुळे वाढू शकतो लॉकडाऊनचा कालावधी , केंद्राचे संकेत\n#CoronaVirusUpdate : स्वतःहून उपचारासाठी या अन्यथा गुन्हे दाखल होतील , मुंबईच्या लॉकडाऊनबद्दल मुख्यमंत्री निर्णय घेतील : प्रवीण परदेशी\n#CoronaVirusEffect : देशातील मजुरांच्या खात्यावर केंद्र सरकार पाठवणार “हि ” रक्कम….\nAurangabad News Update : घाटीतून कैद्याचा पळून जाण्याचा प्रयत्न\n#CoronaVirusUpdate : पुण्यात तीन रुग्णांचा मृत्यू , महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा ८९१ वर, औरंगाबादेत तीन नवीन रुग्ण….\nAurangabad Crime : पाण्याच्या टँकरने बालकाला चिरडले, सिल्लेखान्यात सकाळी घडली घटना\n#CoronaVirusUpdate : जालना शहरातील ६५ वर्षीय महिला कोरोनाबाधित\n#CoronaVirusUpdate : दिलासादायक : १७ हजारांपैकी १५ हजार नमुने निगेटिव्ह , राज्यातील रुग्णांची संख्या ८६८ : राजेश टोपे\n#CoronaVirusUpdate : दिवसभरात आढळले ६९३ नवे रुग्ण , तर ३० जणांचा मृत्यू\n#CoronaVirusEffect : दुनिया : मुलाची झोप होत नव्हती म्हणून त्याने थेट शेजारच्या पाच जणांना ठोकले ….\nInformation On Demand Subscription अभिव्यक्ती अर्थकारण आपलं सरकार आरोग्य उद्योग-व्यापार काँग्रेस-राष्ट्रवादी किन्नर विश्व कृषी उद्योग कॉलेज कट्टा क्रीडा खानदेश गल्ली ते दिल्ली गीत -संगीत गुन्हेगारी घात -अपघात डावी आघाडी आणि इतर तंत्रज्ञान तरुणाई दुनिया न्यायालय पुणे भाजप -शिवसेना भारत मनोरंजन मराठवाडा महाप्रहार महाराष्ट्र महिला विश्व मुंबई राजकारण रोजगार वंचित बहुजन आघाडी विचित्र विश्व विदर्भ विविधा शासकीय बातम्या शिक्षण संपादकीय साहित्य- कला -संस्कृती सिनेमा -नाटक सोशल मिडिया स्तंभलेख स्पर्धा परीक्षा\n#CoronaVirusUpdate : राज्यांनी मागणी केल्यामुळे वाढू शकतो लॉकडाऊनचा कालावधी , केंद्राचे संकेत\n#CoronaVirusUpdate : स्वतःहून उपचारासाठी या अन्यथा गुन्हे दाखल होतील , मुंबईच्या लॉकडाऊनबद्दल मुख्यमंत्री निर्णय घेतील : प्रवीण परदेशी\n#CoronaVirusEffect : देशातील मजुरांच्या खात्यावर केंद्र सरकार पाठवणार “हि ” रक्कम….\nAurangabad News Update : घाटीतून कैद्याचा पळून जाण्याचा प्रयत्न\n#CoronaVirusUpdate : पुण्यात तीन रुग्णांचा मृत्यू , महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा ८९१ वर, औरंगाबादेत तीन नवीन रुग्ण….\nAurangabad Crime : पाण्याच्या टँकरने बालकाला चिरडले, सिल्लेखान्यात सकाळी घडली घटना\n#CoronaVirusUpdate : राज्यांनी मागणी केल्यामुळे वाढू शकतो लॉकडाऊनचा कालावधी , केंद्राचे संकेत April 7, 2020\n#CoronaVirusUpdate : स्वतःहून उपचारासाठी या अन्यथा गुन्हे दाखल होतील , मुंबईच्या लॉकडाऊनबद्दल मुख्यमंत्री निर्णय घेतील : प्रवीण परदेशी April 7, 2020\n#CoronaVirusEffect : देशातील मजुरांच्या खात्यावर केंद्र सरकार पाठवणार “हि ” रक्कम…. April 7, 2020\nAurangabad News Update : घाटीतून कैद्याचा पळून जाण्याचा प्रयत्न April 7, 2020\n#CoronaVirusUpdate : पुण्यात तीन रुग्णांचा मृत्यू , महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा ८९१ वर, औरंगाबादेत तीन नवीन रुग्ण…. April 7, 2020\nInformation On Demand Subscription अभिव्यक्ती अर्थकारण आपलं सरकार आरोग्य उद्योग-व्यापार काँग्रेस-राष्ट्रवादी किन्नर विश्व कृषी उद्योग कॉलेज कट्टा क्रीडा खानदेश गल्ली ते दिल्ली गीत -संगीत गुन्हेगारी घात -अपघात डावी आघाडी आणि इतर तंत्रज्ञान तरुणाई दुनिया न्यायालय पुणे भाजप -शिवसेना भारत मनोरंजन मराठवाडा महाप्रहार महाराष्ट्र महिला विश्व मुंबई राजकारण रोजगार वंचित बहुजन आघाडी विचित्र विश्व विदर्भ विविधा शासकीय बातम्या शिक्षण संपादकीय साहित्य- कला -संस्कृती सिनेमा -नाटक सोशल मिडिया स्तंभलेख स्पर्धा परीक्षा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.newsmasala.in/2019/06/22.html", "date_download": "2020-04-07T16:42:00Z", "digest": "sha1:IXQSDL7C2MV67DQIAT5ESYXAQCE55VT6", "length": 15512, "nlines": 87, "source_domain": "www.newsmasala.in", "title": "दिंडोरी लोकसभा मतदार संघात विविध विकास कामांसाठी 22 कोटींच्या रस्ते कामांना तत्वतः मंजुरी---खा.डॉ.भारतीताई पवार !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!", "raw_content": "\nदिंडोरी लोकसभा मतदार संघात विविध विकास कामांसाठी 22 कोटींच्या रस्ते कामांना तत्वतः मंजुरी---खा.डॉ.भारतीताई पवार सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \nदिंडोरी लोकसभा मतदार संघात विविध विकास कामांसाठी 22 कोटींच्या रस्ते कामांना तत्वतः मंजुरी---खा.डॉ.भारतीताई पवार\nनाशिक: दिंडोरी लोकसभ�� मतदार संघातील प्रथम महिला खासदार म्हणून चांगल्या मताधिक्याने विजय मिळवणाऱ्या डॉ.भारतीताई पवार यांनी मतदार संघाचा विकासासाठी संपूर्ण मतदार संघातील रस्त्यांची सद्यस्थितीची निवडून आल्यानंतर त्वरित पाहणी करून तसा अहवाल संबधित विभागाकडून मागवून राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांची मुंबईत भेट घेऊन मतदार संघातील रस्त्याच्या कामांसाठी निधी मिळावा अशी मागणी नवनिर्वाचित खासदार डॉ. भारती पवार यांनी केली.तर सदर मागणीची त्वरित दखल घेत नामदार पाटिल यांनी ५०५४(३) व ५०५४(४) अंतर्गत सदरच्या कामांना निधी देण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले.\nखासदार पदावर विराजमान होताच सत्कार समारंभांना फाटा देत दुष्काळजन्य परिस्थिती असलेल्या गावांना अधिका-यांना सोबत घेऊन दुष्काळी भागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन दुष्काळावर कशी मात करता येईल यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना संबधीताना केल्या एवढेच नव्हे तर गेली अनेक दिवसांपासून दिडोंरी मतदार संघातील रस्त्यांची झालेली दुर्दशा पाहता तात्काळ संबंधित विभागाकडून रस्त्यांची सद्यस्थिती अहवाल मागवून आवश्यकतेनुसार तसेच दळणवळणा योग्य नसलेल्या रस्ते कामांसाठी प्रस्ताव मागवत, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांची भेट घेतली. मतदार संघातील विविध विकास कामांसादर्भात खा. पवार यांनी नामदार पाटिल याच्याशी चर्चा केली असून त्यामध्ये रस्ते सुधारणा, मजबुतीकरण, डांबरीकरण, काँक्रीटीकरण, पूल बांधकाम, स्लॅब ड्रेनेज, जलनिःसारण आदी कामांसाठी मंत्री महोदयांनी आपण लवकरच येत्या जून २०१९ च्या अधिवेशनात ५०५४(३) व ५०५४(४) अंतर्गत सदरच्या कामांना मंजुरी देण्याचे आश्वासन दिले.\nमतदार संघात नियमित वापरातील रस्त्यांची परिस्थिती अतिशय दयनीय असून तालुक्यातील कामगारवर्ग , शेतकरी तसेच दररोज ये-जा करणाऱ्या व्यापारीवर्गाला वाहनांनी दळणवळण करताना अतिशय मोठ्याप्रमाणावर कसरत करावी लागते. त्याअनुषंगाने खा.डॉ.भारती पवार यांनी मतदार संघातील जवळपास ६४ रस्ते कामांसाठी अंदाजे 22 कोटींचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम मंत्री पाटील यांच्या कडे सादर केला आहे. व त्यास तत्वतः मंजुरी देखील देण्यात आली आहे.\nजून २०१९ च्या अधिवेशनात सदरच्या रस्ते कामांना मंजुरी देणार असल���याचे आश्वासन खा.डॉ.भारती पवार यांना ना.चंद्रकांत पाटील यांनी दिले.\nमुख्यमंत्र्यांना दिली संपाची नोटीस ८ जानेवारीला देशव्यापी संप ८ जानेवारीला देशव्यापी संप अनेक प्रलंबित मागण्यांसाठी तब्बल २ कोटी कर्मचारी उतरणार संपात अनेक प्रलंबित मागण्यांसाठी तब्बल २ कोटी कर्मचारी उतरणार संपात सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \nराज्य सरकारी निमसरकारी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांचा ८ जानेवारी २० रोजी देशव्यापी संप...\nमा.मुख्यमंत्री यांना दिली संपाची नोटीस ... नासिक::-अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी समन्वय समितीने २००५ नंतर नियुक्त झालेले राज्यातील कर्मचाऱ्यांना अंशदाई पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करणे, राज्यातील ३० टक्के रिक्त पदे तात्काळ भरून बेरोजगारी कमी करणे, बक्षी समितीचा दुसरा खंड अहवाल प्रसिद्ध करणे,\nकेंद्राप्रमाणे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सर्व वेतन भत्ते लागू करणे, जानेवारी १९ महागाई भत्त्याची थकबाकी व जुलै १९ पासून महागाई भत्ता लागू करणे, अनुकंपा तत्त्वावरील नोकरीसाठी निधन पावलेल्या कर्मचाऱ्यांचे वारस वणवण फिरत आहे तरी अनुकंपा वरील रिक्त पदे तात्काळ भरणे, पाच दिवसाचा आठवडा व निवृत्तीचे वय ६० वर्षे करणे, महिलां कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे दोन वर्ष बाल संगोपन रजा मंजूर करणे, जिल्हा परिषद क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहत असल्याबाबत ग्रामसभा ठराव अनिवार्य केल्याचा ९सप्टेंबर १९ चा ग्रामविकास विभागाचा शासन आदेश रद्द करणे, खाजगी कंत्राटी धोरण रद्द करणे, आदी मागण्यांबाब…\nउप अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \nउप अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात नासिक::- शासनाकडून जमीनीच्या भरपाई पोटी रुपये ५१ लाख मंजूर करण्यात आले होते त्या रकमेचा धनादेश अदा करणेसाठी ३००००/- रुपये लाचेची मागणी करण्यात आली होती.\nसदर रक्कम आज प्रकल्प अधिकारी कार्यालय, सिंचन भवन येथे तक्रारदाराकडून पुणेगाव कालवा प्रकल्प अधिकारी, पाटबंधारे विभागाचे उप अभियंता राजेंद्र माधवराव शिरवाडकर यांस ३००००/- रुपये लाचेची रक्कम स्विकारताना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले.\nनाम. छगन भुजबळ यांना देण्यात आले निवेदन मुख्यमंत्री यांनी आपला विशेषाधिकार वापरून तत्काळ झालेला निर्णय मागे घ्यावा मुख्यमंत्री यांनी आपला विशेषाधिकार वापरून तत्काळ झालेला निर्णय मागे घ्यावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कुणी दिले निवेदन, जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा \nराज्य शासनाने सारथी संस्थेचा अन्यायकारक निर्णय त्वरित मागे घ्यावा .\nछावा क्रांतीवीर सेनेचे नाम. छगन भुजबळ यांना निवेदन \nनासिक::-सारथी बंद चा निर्णय शासनाने त्वरित मागे घ्यावा. मुख्यमंत्र्यांनी आपले विशेषाधिकार वापरून निर्णय फिरवावा. ज्यांनी कुणी ही आगळीक केली असेल त्यावर त्वरित कारवाई करण्यात यावी. महाराष्ट्र शासनाने छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे ही संस्था मराठा समाज व कुणबी समाजातील विद्यार्थ्यांच्या हिता करीता स्थापन केलेली आहे.ही संस्था बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याचे आम्हाला समजले असून, हा निर्णय शासनाने त्वरीत माघारी घ्यावा. विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थतेची भावना आहे. मराठा कुणबी समाजाच्या आर्थिक सामाजिक व शैक्षणिक सक्षमीकरणासाठी स्वतंत्र अधिकार असलेल्या छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्थेची \"सारथी\" स्थापना मागील राज्य सरकारने केली होती परंतु असा मंत्रालयातील सरकारी अधिकाऱ्यांनी या स्वायत्त संस्थेवर अंकुश ठेवताना संस्थेच्या अधिकारांना लगाम लावण्याचा प्रयत्न केला आहे, राज्य सरकारने बार्टी च…\nपंधरा वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात आहे, ऋततपाखरं व आनंदी नासिक या साप्ताहिकाचे संपादक पद सांभाळले व आता \"न्यूज मसाला\" हे साप्ताहिक २०१२ पासून प्रकाशित करीत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://isha.sadhguru.org/in/mr/wisdom/spot/get-it-right", "date_download": "2020-04-07T15:30:07Z", "digest": "sha1:5WG4XEHOOZ5K3W6HCKXSET6MPZWIXPMU", "length": 11874, "nlines": 231, "source_domain": "isha.sadhguru.org", "title": "आत्ताच उमजू द्या | ड्रुपल", "raw_content": "\nया “सदगुरू स्पॉट” मध्ये सदगुरू आपली आध्यात्मिक प्रगती त्वरेनं करण्यासाठी जीवन प्रवाहात स्वतःला झोकून देण्यासाठी उद्युक्त करत आहेत. “जे तुम्हाला \"लय भारी\" वाटत होतं ते वास्तविक फार भारी नाही हे उमजायला जीवनाचा प्रचंड अनुभव लागतो.”\nजेव्हा कृष्णाला विचारलं गेलं, \"सत्याचं स्वरूप काय आहे\", त्यांनी म्हटलं , \"जे विषासारखं वाटतं वास्तविक ते अमृत असतं आण��� जे अमृतासारखं लागतं ते विष असतं\".\nआयुष्यात भरपूर उन्हाळे-पावसाळे अनुभवावे लागतात याची जाणीव व्हायला. फारच कमी लोकांना जास्त परिश्रम न करता हे उमजतं. बहुतेक लोकांना खूप खस्ता खाल्ल्यावर याची जाणीव होते. बहुतेक जणांना जेव्हा हे कळतं तोवर खूप उशीर झालेला असतो, त्यामुळे कळूनही काही करता येत नाही.\nअसं घडलंय का तुमच्यासोबत तुम्ही सोळा वर्षांचे असताना जी गोष्ट तुम्हाला अगदी जबरदस्त वाटायची तीच गोष्ट तिसाव्या वर्षी तेवढी भारी वाटत नाही. आणि तिशीत जर हे तुम्ही घडू दिलं नाही, तर ती साठीत घडेल. ही आयुष्याची नाहक नासाडी आहे, भयंकर अपव्यय आहे हा तुम्ही सोळा वर्षांचे असताना जी गोष्ट तुम्हाला अगदी जबरदस्त वाटायची तीच गोष्ट तिसाव्या वर्षी तेवढी भारी वाटत नाही. आणि तिशीत जर हे तुम्ही घडू दिलं नाही, तर ती साठीत घडेल. ही आयुष्याची नाहक नासाडी आहे, भयंकर अपव्यय आहे हा जीवनाच्या अनुभवातून तुम्ही जितकं वेगानं जाल, तितकं उत्तम.\nएक म्हण आहे, 'अनुभव हा असा कंगवा आहे जो माणसाला तेव्हा सापडतो जेव्हा त्याचे सगळे केस गळून गेलेले असतात.' आणखी एक प्रादेशिक म्हण आहे, 'सगळे दात पडल्यावर माणसाला शेंगदाणे सापडतात.' तर मृत्यू जवळ येत असताना ज्ञानाची वृष्टी होण्यात काय अर्थ आहे, ती आत्ता झाली पाहिजे. जेव्हा तुम्ही तरुण आणि निरोगी, सशक्त आहात. आणि वृष्टी नव्हे तर ज्ञानाचा महापूर आला पाहिजे. तसं व्हायचं असेल तर तुम्ही तुमचे आकलन सुस्पष्ट करण्यावाचून पर्याय नाही.\nतुमचं आकलन सुस्पष्ट करण्यासाठी तुम्ही पुरेसे प्रयत्न केले नाहीत तर ज्ञान होणं अवघड आहे. आकलन स्पष्ट नसेल तर गोष्टी प्रत्यक्षात जशा नाहीयेत तशा भासू लागतील. गोष्टी जशा नाहीयेत तशा दिसू लागल्या की तुम्ही अजाण आणि निरर्थक जीवन जगाल. पण कदाचित आणखी दहा जण तुमच्या गटात सामील असतील आणि तुम्ही दहाही जण त्याच त्याच मूर्खपणाच्या गोष्टी करत असाल अन् तुम्हाला वाटत असेल की हेच योग्य आहे. पण एके दिवशी तुम्हाला कळेल खरोखर योग्य काय आहे ते. माझी एवढीच इच्छा आहे की तो तुमच्या आयुष्याचा शेवटचा दिवस नसावा.\nरात्री २:३० वाजता शंकरन् पिल्ले बायकोला उठवत म्हणाला, 'घरात काहीतरी विचित्र घडतंय. रोज रात्री घडतंय. मी विचार केला उगाच तुला त्रास नको द्यायला पण आता जास्तच होत चाललंय आणि आत्ताच मी पुरता घाबरून गेलो. तिनं विचारलं, '���च्छा. काय घडतंय' तो म्हणाला, 'रात्री लघवीला मी जेव्हा बाथरूमध्ये जातो तेव्हा दार उघडलं की आपोआपच लाईट लागतो.' ती त्याचा चेहरा ओरबाडून किंचाळली, \"अरे गाढवा' तो म्हणाला, 'रात्री लघवीला मी जेव्हा बाथरूमध्ये जातो तेव्हा दार उघडलं की आपोआपच लाईट लागतो.' ती त्याचा चेहरा ओरबाडून किंचाळली, \"अरे गाढवा म्हणजे आजवर फ्रीजमध्ये तूच लघवी करत होतास काय म्हणजे आजवर फ्रीजमध्ये तूच लघवी करत होतास काय\nतर कृपा करून हे उमजून घ्या. शक्य तितक्या लवकर\n\"जे तुम्ही मोजू शकत नाही, तेच खरे मौल्यवान असते\"\nदिवाळीच्या शुभमुहूर्तावर सद्गुरूंनी ईशा योग केंद्रात दर्शनाचा कार्यक्रम घेतला आणि उपजीकीवेचा चालवणे विरुद्ध आयुष्याचे उद्दिष्ट शोधणे यावर भाष्य केले.…\nतुमच्या आयुष्याचे शिल्पकार व्हा\nया आठवड्याच्या लेखात सद्गुरु आपले आयुष्य आणि आपल्या मूलभूत निवडींना एका नाटकाची आणि त्यात सामील असलेल्या पात्रांची उपमा देत मार्गदर्शन करतात...\nया लेखात सद्गुरू जडत्वापासून अध्यात्मिक मार्गावरील प्रगती साधण्यासाठी नेमके काय लागते याबद्दल मार्गदर्शन करतात. पहिली पायरी म्हणून सद्गुरू पुढील प्रश्…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.50languages.com/phrasebook/lesson/mr/ja/70/", "date_download": "2020-04-07T18:16:55Z", "digest": "sha1:3I6OQIEXUQBCW7ZJPRDMAPVCS4WJDOSM", "length": 18425, "nlines": 377, "source_domain": "www.50languages.com", "title": "काही आवडणे@kāhī āvaḍaṇē - मराठी / जपानी", "raw_content": "\n3 - परिचय, ओळख\n5 - देश आणि भाषा\n6 - वाचणे आणि लिहिणे\n7 - संख्या / आकडे\n9 - आठवड्याचे दिवस\n10 - काल – आज – उद्या\n15 - फळे आणि खाद्यपदार्थ\n16 - ऋतू आणि हवामान\n18 - घराची स्वच्छता\n20 - गप्पा १\n21 - गप्पा २\n22 - गप्पा ३\n23 - विदेशी भाषा शिकणे\n27 - हाटेलमध्ये – आगमन\n28 - हाटेलमध्ये – तक्रारी\n29 - उपाहारगृहात १\n30 - उपाहारगृहात २\n31 - उपाहारगृहात ३\n32 - उपाहारगृहात ४\n33 - रेल्वे स्टेशनवर\n36 - सार्वजनिक परिवहन\n39 - गाडी बिघडली तर\n40 - दिशा विचारणे\n41 - एखादा पत्ता शोधणे, मार्ग विचारणे\n42 - शहरातील फेरफटका\n44 - संध्याकाळी बाहेर जाणे\n47 - प्रवासाची तयारी\n48 - सुट्टीतील उपक्रम\n50 - जलतरण तलावात\n51 - रोजची कामे, खरेदी इत्यादी\n52 - डिपार्टमेंट स्टोअरमध्ये\n58 - शरीराचे अवयव\n61 - क्रमवाचक संख्या\n62 - प्रश्न विचारणे १\n63 - प्रश्न विचारणे २\n64 - नकारात्मक वाक्य १\n65 - नकारात्मक वाक्य २\n66 - संबंधवाचक सर्वनाम १\n67 - संबंधवाचक सर्वनाम २\n68 - मोठा – लहान\n69 - गरज असणे – इच्��ा करणे\n70 - काही आवडणे\n71 - काही इच्छा करणे\n72 - एखादी गोष्ट अनिवार्यपणे करण्यास भाग पडणे\n73 - परवानगी असणे\n74 - विनंती करणे\n75 - कारण देणे १\n76 - कारण देणे २\n77 - कारण देणे ३\n78 - विशेषणे १\n79 - विशेषणे २\n80 - विशेषण ३\n81 - भूतकाळ १\n82 - भूतकाळ २\n83 - भूतकाळ ३\n84 - भूतकाळ ४\n85 - प्रश्न – भूतकाळ १\n86 - प्रश्न – भूतकाळ २\n87 - क्रियापदांच्या रूपप्रकारांचा भूतकाळ १\n88 - क्रियापदांच्या रूपप्रकारांचा भूतकाळ २\n89 - आज्ञार्थक १\n90 - आज्ञार्थक २\n91 - दुय्यम पोटवाक्य की १\n92 - दुय्यम पोटवाक्य की २\n93 - दुय्यम पोटवाक्य तर\n94 - उभयान्वयी अव्यय १\n95 - उभयान्वयी अव्यय २\n96 - उभयान्वयी अव्यय ३\n97 - उभयान्वयी अव्यय ४\n98 - उभयान्वयी अव्यय\n99 - षष्टी विभक्ती\n100 - क्रियाविशेषण अव्यय\nमराठी » जपानी काही आवडणे\nमजकूर पाहाण्यासाठी क्लिक कराः\nआपल्याला धूम्रपान करायला आवडेल का\nआपल्याला नाचायला आवडेल का\nआपल्याला फिरायला जायला आवडेल का\nमला धूम्रपान करायला आवडेल. タバ-----------\nतुला सिगारेट आवडेल का\nत्याला पेटविण्यासाठी पाहिजे. 彼は----------\nमला काहीतरी पेय हवे आहे. 何か---------\nमला काहीतरी खायला हवे आहे. 何か---------\nमला थोडा आराम करायचा आहे. 少し----------\nमला आपल्याला काही विचारायचे आहे. あな-----------------\nमला आपल्याला एका गोष्टीबद्दल विनंती करायची आहे. あな-----------------\nमला आपल्याला आमंत्रित करायचे आहे. あな-----------------\nआपल्याला काय घ्यायला आवडेल\nआपल्याला कॉफी चालेल का\nकी आपण चहा पसंत कराल\nआम्हांला घरी जायचे आहे. 私達--------------\nतुम्हांला टॅक्सी पाहिजे का\nत्यांना फोन करायचा आहे. 彼ら------------\n« 69 - गरज असणे – इच्छा करणे\n70 - काही आवडणे\n71 - काही इच्छा करणे »\nMP3 (.झिप फाइल्स) डाउनलोड करा\nMP3 मराठी + जपानी (61-70)\nMP3 मराठी + जपानी (1-100)\nदोन भाषा - दोन भाषणांचे केंद्र\nजेव्हा आपण भाषा शिकतो तेव्हा आपल्या बुद्धीची भूमिका काहीच नसते. हे कशामुळे तर वेगवेगळ्या भाषांना वेगवेगळी साठवण्याची जागा असते. आपण ज्या भाषा शिकतो त्या सगळ्याच भाषा एकाच वेळेस साठवल्या जात नाहीत. शिकलेल्या भाषा जसजशा प्रौढ होतात तशी त्याला स्वतःची साठवणुकीची जागा असते. म्हणजे बुद्धी नवीन नियमांची प्रक्रिया वेगवेगळ्या ठिकाणी करते. ते मूळ भाषेबरोबर साठवले जात नाहीत. ज्या द्वैभाषिक लोकांचा विकास होतो ते दुसरीकडे फक्त आपल्या बुद्धीच्या एकाच भागाचा वापर करतात. अनेक संशोधने या निष्कर्षावर आली आहेत. बुद्धीचा अभ्यास करणार्यांनी खूपशा चाचणी विष��ांचे परीक्षण केले आहे. हे चाचणी विषय दोन भाषांत अस्खलितपणे बोलतात. चाचणी गटातील एक गटाचा मात्र दोन भाषांचा विकास झाला आहे. दुसरा गट प्रखरपणे दुसरी भाषा जीवनात संघर्ष काळानंतर शिकले आहेत. संशोधक बुद्धीच्या घटना भाषा चाचणीच्या वेळेस मोजू शकतात.\nयाद्वारे ते चाचणीच्या दरम्यान बुद्धीचा कोणत्या भागाचा वापर केला जातो ते बघतात. आणि त्यांच्या निदर्शनास आले कि उशिरा शिकणार्या लोकांना दोन भाषा केंद्र असतात. संशोधकांना आधीपासूनच शंका होती कि, हे त्यामुळेच असे होते. बुद्धीची इजा असणारे लोक वेगळी लक्षणे दाखवतात. मग बुद्धीचे नुकसान हे संभाषणातील अडचण ठरू शकते. असे बाधित लोक शब्दांचा उच्चार किंवा शब्द समजून घेऊ शकत नाहीत. परंतु, अशा अपघाताचे दुभाषिक बळी कधीकधी वेगळीच लक्षणे दाखवतात. त्यांचा भाषणाची अडचण नेहमीच दोनही भाषांवर परिणाम करते असे नाही. जर बुद्धीचा फक्त एकाच भागाला जर इजा झाली तरीही दुसरा भाग काम करतो. नंतर रुग्ण एखादी भाषा दुसर्या भाषेपेक्षा चांगले बोलतात. दोन वेगळ्या भाषा एकाच वेळेस वेगळ्या वेगाने परत शिकतात. हे सिद्ध करते कि दोन भाषा एकाच ठिकाणी साठवल्या जात नाहीत. जसे त्यांनी दोन भाषा या एकाच वेळेस शिकल्या नाहीत म्हणून त्यांचे दोन केंद्र होतात. अजूनही हे माहिती नाही कि आपली बुद्धी वेगवेगळ्या भाषा कशा पेलते. पण नवीन शोध नवीन डावपेच शिकण्यात पुढाकार घेऊ शकतात.\nएक नवीन भाषा शिकण्यासाठी तुम्हाला ज्याची गरज आहे ते सर्वकाही\nहे पहा - येथे कोणताही धोका नाही आणि कोणताही करार नाही. सर्व 100 धडे मोफत मिळवा.\nAndroid यासाठी डाउनलोड करा\n50लँग्वेजेस सह तुम्ही 50पेक्षा जास्त भाषा तुमच्या देशी भाषेतून शिकू शकता जसे आफ्रिकन, अरेबिक, चीनी, डच, इंग्लिश, फ्रेंच, जर्मन, हिंदी, इटालियन, जपानी, पर्शियन, पोर्तुगीज, रशियन, स्पॅनिश किंवा टर्किश भाषा\nआम्हाला येथे फॉलो करा\nसर्व हक्क सुरक्षित परवाना तपासा\nसार्वजनिक शाळा आणि व्यक्तिगत अ-व्यावसायिक वापरासाठी मोफत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.chawadi.com/the-direction-of-policies-in-the-vegetable-and-food-processing-industries/", "date_download": "2020-04-07T16:08:22Z", "digest": "sha1:ZHZW4WXIIFHIQA5MKVU2FHIXMLIT472B", "length": 11779, "nlines": 91, "source_domain": "www.chawadi.com", "title": "फळे – भाजीपाला व अन्नप्रक्रिया उद्योगा मधील धोरणांची दिशा……!!!! - Chawadi", "raw_content": "\nफळे – भाजीपाला व अन्नप्रक्रिया उद्योगा मधील धोरणांची दिशा……\nफळे – भाजीपाला व अन्नप्रक्रिया उद्योगा मधील धोरणांची दिशा……\nफळे – भाजीपाला व अन्नप्रक्रिया उद्योगा मधील धोरणांची दिशा……\nशेतमाल प्रक्रिया हा शेतीच्या विस्ताराचाच एक भाग आहे, त्यामुळे अन्नप्रक्रिया उद्योगाची तुलना इतर उद्योगांप्रमाणे करून त्यांचेच नियम-निकष यास लावणे चुकीचे ठरेल. आपल्या देशातील वैविध्यपूर्ण वातावरणात अनेक प्रकारच्या फळे-भाजीपाला उत्पादित होतात. तृणधान्ये, कडधान्ये, तेल बिया, औषधी वनस्पती, मसाल्यांचे पदार्थ यातील प्रकारही अनेक आहेत. फळे-भाजीपाल्यात आपला देश जगात आघाडीवर आहे; परंतु याच्या जागतिक बाजारात आपले स्थान मात्र नगण्य आहे. याचे कारण म्हणजे अन्नप्रक्रियेमध्ये आपली असलेली पिछाडी हे आहे.\nदेशातील अन्नप्रक्रिया उद्योगाची उलाढाल ही दीड लाख कोटींच्या पुढे असून, या उद्योगास प्रोत्साहनात्मक धोरणाचा अवलंब केल्यास ही उलाढाल अल्पावधीतच दुप्पट होऊ शकते. असे झाल्यास शेतमालाची काढणीपश्चात सध्या होत असलेली मोठी नासाडी थांबेल. प्रक्रियायुक्त अन्नपदार्थांची निर्यात वाढेल. प्रक्रियेसाठी शेतमालाचा खप वाढून त्यास उचित दर मिळतील. ग्रामीण भागात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगारांच्या अनेक संधी निर्माण होऊन तरुणांचे शहरांकडे वाढते स्थलांतर थांबेल. शेती क्षेत्राच्या अनेक समस्या मार्गी लावणाऱ्या महत्त्वाच्या अशा अन्नप्रक्रियेसाठी आता कुठे आपणास स्वतंत्र धोरण लाभणार असल्याचे कळते. अनेक राज्यांचीच अवस्था काहीशी अशीच असून, काही राज्यांमध्ये याबाबतचे धोरण आहे; परंतु त्यात सुसूत्रता दिसून येत नाही. या कारणांमुळेच देशात अन्नप्रक्रिया उद्योगाला चालना मिळालेली नाही. शासन पातळीवर अन्नप्रक्रिया क्लस्टर, मेगा फूड पार्क असे उपक्रम राबविले जात असले तरी शेतकरी, उद्योजक यांना अन्नप्रक्रियेकरिता बळ मिळण्याकरिता सोयी सवलतीयुक्त केंद्र आणि राज्य पातळीवर स्वतंत्र धोरणे तर हवीच मात्र त्यामध्ये समन्वय सुसूत्रताही साधावी लागेल.\nशेतमाल प्रक्रिया हा शेतीच्या विस्ताराचाच एक भाग आहे. त्यामुळे अन्नप्रक्रिया उद्योगाची तुलना इतर उद्योगांप्रमाणे करून त्यांचेच नियम निकष यास लावणे चुकीचे ठरेल. अन्नप्रक्रिया उद्योग उभारणीस मोठी भांडवली गुंतवणूक लागते. याकरिता बहुतांश बॅंका कर्ज उपलब्ध करून देतात; परंतु सध्या एकूण प्रकल्प किमतीच्या सुमारे ७५ टक्के कर्ज मिळते. हे प्रमाण ९० टक्क्यांपर्यंत वाढवायला हवे. कर्ज परतफेडीसाठीसुद्धा सध्या पाच वर्षांचीच मुदत दिली जाते, ती वाढवून ७ ते १० वर्षं करायला हवी. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर व्यावसायिक उत्पादनास सुरवात झाल्यावरच कर्ज हप्ते सुरू व्हायला हवेत. अशा प्रकारे वाढवून दिलेले कर्जाचे प्रमाणामुळे सर्वसामान्य उद्योजक-व्यावसायिक अन्नप्रक्रियेकडे वळतील. तसेच कर्ज हप्त्यातील सवलतीतून वाचणाऱ्या पैशाचा उपयोग उद्योजकाला मार्केटिंगसाठी होऊ शकतो. अन्नप्रक्रियेमध्ये उत्पादन आणि विक्री अशा दोन्ही आघाड्यांवर काम करावे लागते. ही दोन्ही कामे अधिक कौशल्याने साधण्यासाठी अन्नप्रक्रिया व्यावसायिकांना प्रशिक्षणाची व्यापक मोहीम हाती घ्यावी लागेल. याकरिता गरजेनुसार प्रशिक्षण केंद्रांची उभारणी करावी लागेल.\nअन्नप्रक्रिया उद्योगाला लागणारे पाणी, वीज हे शेती क्षेत्रासाठीच्या सवलतीच्या दरात आणि प्राधान्याने उपलब्ध व्हायला हवे. देशात आजही खास प्रक्रियेकरिता म्हणून पिकांच्या जाती विकसित केल्या जात नाहीत. त्यामुळे अांबा असो की टोमॅटो यात उपलब्ध वाणांवरच प्रक्रिया केली जाते. त्यातून प्रक्रियायुक्त उत्पादनांमध्ये अपेक्षित दर्जा मिळत नाही, त्यामुळे खास प्रक्रियेसाठी जातींचेच संशोधनाकरिता देशात एखादे केंद्र विकसित करण्याबाबतही विचार व्हायला हवा. अन्नप्रक्रिया उद्योगातून उपलब्ध होणारा कचरा, टाकाऊ पदार्थ हे बायोडायजेस्टेबल असल्यामुळे त्यावर पुन्हा प्रक्रिया करून कंपोस्टसारखे मूल्यवर्धित उत्पादने तयार करता येतात. अशा तंत्रज्ञानाचा अवलंब करून प्रकल्प उभारणे ते चालू ठेवणे याकरिता करात सवलत किंवा मोठ्या प्रमाणात अनुदान अशा सवलती दिल्या पाहिजेत. अन्नप्रकिया उद्योगाबाबत अशा व्यवहार्य, सर्वसमावेशक धोरणातूनच हा उद्योग देशात भरभराटीला येऊ शकतो.\n0 responses on \"फळे – भाजीपाला व अन्नप्रक्रिया उद्योगा मधील धोरणांची दिशा……\nस्वतःचे पोट दुखले अणि या बिझनेसची संकल्पना सुचली…Business Motivation\nतुम्ही तुमच्या बिझनेसचे प्रमोशन करताना या पर्यायाचा वापर करून बघितला आहे का\nबिझनेस वाढवण्यासाठी काही बूस्टर टिप्सBusiness Top Up\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathimati.com/p/maharashtra-state-information.html", "date_download": "2020-04-07T16:51:36Z", "digest": "sha1:FUZIHUCKD2UXJPCGLDLB425WDBSYYNXT", "length": 64241, "nlines": 1278, "source_domain": "www.marathimati.com", "title": "महाराष्ट्र राज्य माहिती", "raw_content": "मराठीमाती | माझ्या मातीचे गायन\nअक्षरमंच - मुक्त व्यासपीठ\nमहाराष्ट्र राज्य हे भारतीय उपखंडाच्या साधारण पश्चिम-मध्य दिशेला स्थित आहे\nमहाराष्ट्राची जमीन प्राकृतिकदृष्ट्या एकसारखी (homogeneous) आहे व खूप मोठे क्षेत्र (महाराष्ट्र देश) पठारी आहे. डेक्कन वा दख्खन असे या पठारांना संबोधले जाते. दख्खनचा पठारी प्रदेश विविध नद्यांनी व्यापलेला आहे. महाराष्ट्राच्या पश्चिमेस व अरबी समुद्राला समांतर अशा सह्याद्री पर्वतरांगा (किंवा पश्चिम घाट) आहेत ज्यांची उंची सुमारे २१३४ मी. (अंदाजे ७,००० फूट) आहे. या पर्वतरांगांमधून गोदावरी, नर्मदा आणि कृष्णेसह इतरही अनेक नद्या उगम पावतात. अरबी समुद्राच्या व सह्याद्री पर्वतरांगाच्या मध्ये असलेल्या भागास कोकण म्हणतात. कोकण भागाची रुंदी ५०-८० कि.मी आहे. राज्याच्या उत्तरेस सातपुडा तर पूर्वेस भामरागड-चिरोळी-गायखुरी पर्वतरांगा आहेत. राज्यात मौसमी पाऊस पडतो. महाराष्ट्रातील काळी बेसाल्ट मृदा कापसाच्या लागवडीसाठी उपयुक्त आहे.\nस्थापनदिन १ मे १९६०\nअक्षांश १५*.८’ उत्तर २२*.१’ उत्तर\nरेखांश ७२* .६’ पूर्व ते ८०*.९’ पूर्व\nचतुःसीमा पूर्व - छत्तीसगड, पश्चिम - अरबी समुद्र, दक्षिण - गोवा, कर्नाटक, आध्रं प्रदेश, उत्तर - दादरा व नगरहवेली, गुजरात, मध्य प्रदेश.\nक्षेत्रफळ ३,०७, ७१३ चौ. किमी.\nएकूण वनक्षेत्र ६४०७८ चौ. किमी.\nवन्यजीव सुरक्षित क्षेत्र १५,३२,१५ चौ किमी\nपूर्व-पश्चिम लांबी ८०० किमी\nदक्षिणोत्तर लांबी ८०० किमी.\nसमुद्र किनारा ७२० किमी\nहवामान उन्हाळा ३९* ते४२*, हिवाळा ३४* ते १२*, पावसाळा जून ते सप्टेंबर\nपर्वत रांगा सातपुडा,सह्याद्री – (उपरांगा : सातमाळा, अजिंठा डोंगर, हरिश्चंद्र डोंगर, बालाघाट, व महादेव डोंगर)\nसर्वात उंच शिखर कळसूबाई - १,६४६ मीटर\nमहत्त्वाचे घाट कोकणात जाण्यासाठी सह्याद्रीवरील घाट: थळ, माळशेज, बोर, वरंधा, कुंभार्ली, आंबा, फोंडा व आंबोली घाट, पुणे - सातारा: कात्रज, खंबाटकी, पुणे – सासवड: दिवा घाट, औरंगाबाद - चाळीसगाव: औट्रम घाट\nप्रमुख नद्या नर्मदा, तापी: (उपनद्या: पांझरा, गिरणा, मोर्णा, पूर्णा, काटेपूर्ण), वैणगंगा: (पंच, कन्हान, वर्धा, पैणगंगा), गोदावरी: (कादवा, प्रवरा, शिवना, सिंदफणा, मांजरा, पूर्णा, ���न्याड, दुधना, प्राणहिता, इंद्रावती), भीमा: (कुकडी, घोड, भामा, नीरा, माण, सीना), कृष्णा: (कोयना, वेण्णा, गायत्री, येरळा, वारणा, पंचगंगा, मलप्रभा व घटप्रभा), कोकणातील नद्या: वैतरणा, तानसा, काळू, उल्हास, आंब, सावित्री, वाशिष्ठी, शुक, गड, शास्त्री व तेरेखोल.\nमहाराष्ट्राचा भारतात क्षेत्रफळानुसार ३ रा व लोकसंखेनुसार २ रा क्रमांक लागतो.\n/fa-calendar-week/ आठवड्यातील लोकप्रिय लेखन$type=list\nचिकन बिर्याणी - पाककृती\nसाधी सोपी घरच्या घरी सहज करता येण्याजोगी खमंग आणि रूचकर कोकणी पद्धतीची प्रसिध्द चिकन बिर्याणी ‘चिकन बिर्याणी’साठी लागणारा जिन्नस ६७५...\nलोकमान्य बाळ गंगाधर टिळक - मातीतले कोहिनूर\nटिळकांचे खरे नाव केशव आहे परंतु त्यांना ‘बाळ’ या टोपण नावानेच सगळे ओळखत. टिळक अतिशय कुशाग्र बुध्दिमत्तेचे होते. त्यांचे गुरु त्यांना ‘सु...\nमाझी मराठी मातृभाषा - मराठी लेख\nखेड्यापाड्यातली मराठी भाषा रांगडी, अशुद्ध आणि अपभ्रंश असलेली असते; कशीही असो ती ‘मराठी’च म्हणून मराठी माणसाला आवडते मराठी भाषा आमुची माय...\nआई - मराठी कविता\nहर्षद खंदारे यांची आईची कविता कुणीच नाही माझे आई करूणेचे तळहात पोरके आई आकांत श्वासांत, शांतता कुजबुज टाळे माझे आई ना शुन्य आसपास, क...\nदिनांक ५ मार्च च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस पंडिता रमाबाई - (२३ एप्रिल १८५८ - ५...\nजे दुसऱ्याचे स्वातंत्र्य हिरावून घेतात त्यांना स्वतःच्या स्वातंत्र्यात राहण्याचा अधिकार नाही.\nईमेलद्वारे बातमीपत्र$desc=ईमेलद्वारे प्रेरणादायी, मनोरंजक लेखन प्राप्त करण्यासाठी सदस्यता घ्या\n/fa-fire/ सर्वाधिक लोकप्रिय लेखन$type=one\nरायगडाचे प्राचीन नाव ‘रायरी’ हे होते. युरोपचे लोक त्यास ‘पूर्वेकडील जिब्राल्टर’ असे म्हणत असत रायगड किल्ला - [Raigad Fort] २९०० फूट उं...\nमाझी मराठी मातृभाषा - मराठी लेख\nखेड्यापाड्यातली मराठी भाषा रांगडी, अशुद्ध आणि अपभ्रंश असलेली असते; कशीही असो ती ‘मराठी’च म्हणून मराठी माणसाला आवडते मराठी भाषा आमुची माय...\nलोकमान्य बाळ गंगाधर टिळक - मातीतले कोहिनूर\nटिळकांचे खरे नाव केशव आहे परंतु त्यांना ‘बाळ’ या टोपण नावानेच सगळे ओळखत. टिळक अतिशय कुशाग्र बुध्दिमत्तेचे होते. त्यांचे गुरु त्यांना ‘सु...\n© 2015 मराठीमाती | माझ्या मातीचे गायन\nअंधश्रद्धेच्या कविता,6,अजय दिवटे,1,अजित पाटणकर,15,अनिल गोसावी,2,अनुभव कथन,4,अनुराधा फाटक,38,अपर्णा तांबे,7,अब्राहम लिंकन,2,अभंग,1,अभिव्यक्ती,601,अमन मुंजेकर,6,अमित पडळकर,4,अमित पवार,1,अमित बाविस्कर,3,अमुक-धमुक,1,अमोल सराफ,1,अलका खोले,1,अक्षरमंच,422,आईच्या कविता,15,आईस्क्रीम,3,आकाश भुरसे,8,आज,401,आजीच्या कविता,1,आठवणींच्या कविता,9,आतले-बाहेरचे,1,आत्मविश्वासाच्या कविता,6,आनंद दांदळे,6,आनंदाच्या कविता,22,आभिजीत टिळक,2,आमट्या सार कढी,14,आरती गांगन,2,आरती शिंदे,4,आरत्या,80,आरोग्य,3,आशिष खरात-पाटील,1,इंद्रजित नाझरे,11,इसापनीती कथा,44,उदय दुदवडकर,1,उन्मेष इनामदार,1,उपवासाचे पदार्थ,13,उमेश कुंभार,11,ऋग्वेदा विश्वासराव,2,ऋचा मुळे,16,ऋषिकेश शिरनाथ,2,एप्रिल,30,एहतेशाम देशमुख,2,ऑक्टोबर,31,ऑगस्ट,31,ओंकार चिटणीस,1,कपिल घोलप,5,कपील घोलप,2,करमणूक,40,कर्क मुलांची नावे,1,कविता शिंगोटे,1,कार्यक्रम,9,कालिंदी कवी,2,काव्य संग्रह,3,किल्ले,92,किल्ल्यांचे फोटो,4,किशोर चलाख,3,कुठेतरी-काहीतरी,2,कुसुमाग्रज,1,कृष्णाच्या आरत्या,5,केदार कुबडे,41,केदार नामदास,1,केदार मेहेंदळे,1,कोशिंबीर सलाड रायते,11,कौशल इनामदार,1,खरगपूर,1,गणपतीच्या आरत्या,5,गणेश पाटील,1,गण्याचे विनोद,1,गावाकडच्या कविता,7,गुरूच्या आरत्या,2,गुलझार काझी,1,गोड पदार्थ,36,घरचा वैद्य,2,घाट,1,चटण्या,1,जानेवारी,31,जीवनशैली,240,जुलै,31,जून,30,ज्योती मालुसरे,1,टीझर्स,1,ट्रेलर्स,2,डिसेंबर,31,तरुणाईच्या कविता,2,तिच्या कविता,20,तुकाराम गाथा,4,तेजस्विनी देसाई,1,दत्ताच्या आरत्या,5,दादासाहेब गवते,1,दिनदर्शिका,380,दिनविशेष,366,दिनेश बोकडे,1,दिनेश हंचाटे,1,दिपक शिंदे,1,दिवाळी फराळ,9,दुःखाच्या कविता,52,देवीच्या आरत्या,3,देशभक्तीपर कविता,2,धोंडोपंत मानवतकर,8,निखिल पवार,1,निसर्ग कविता,10,नोव्हेंबर,30,न्याहारी,36,पंचांग,14,पथ्यकर पदार्थ,2,पांडुरंग वाघमोडे,3,पाककला,194,पावसाच्या कविता,18,पी के देवी,1,पुडिंग,10,पुणे,6,पोस्टर्स,5,पोळी भाकरी,11,पौष्टिक पदार्थ,14,प्रतिक्षा जोशी,1,प्रभाकर लोंढे,3,प्रवासाच्या कविता,10,प्राजक्ता गव्हाणे,1,प्रिया महाडिक,6,प्रियांका न्यायाधीश,3,प्रेम कविता,62,प्रेरणादायी कविता,13,फेब्रुवारी,29,फोटो गॅलरी,9,बा भ बोरकर,1,बातम्या,5,बाबाच्या कविता,1,बायकोच्या कविता,3,बालकविता,8,बालकवी,1,बाळाची मराठी नावे,1,बाळासाहेब गवाणी-पाटील,1,बिपीनचंद्र नेवे,1,बेकिंग,6,भक्ती कविता,1,भाज्या,20,भाताचे प्रकार,9,भूमी जोशी,1,मंगळागौरीच्या आरत्या,2,मंदिरे,1,मधल्या वेळेचे पदार्थ,31,मनाचे श्लोक,205,मनिषा दिवेकर,3,मराठी कथा,44,मराठी कविता,351,मराठी गझल,3,मराठी गाणी,2,मराठी गोष्टी,1,मराठी चारोळी,1,मराठी चित्रपट,10,मराठी टिव्ही,26,मराठी नाटक,1,मराठी पुस्तके,3,मराठी प्रेम कथा,4,मराठी भयकथा,39,मराठी रहस्य कथा,2,मराठी लेख,20,मराठी विनोद,1,मराठी साहित्य,8,मराठी साहित्यिक,1,मराठी सुविचार,2,मराठीमाती,375,मसाले,12,महाराष्ट्र,261,महाराष्ट्र फोटो,7,महाराष्ट्राचा इतिहास,32,महाराष्ट्रीय पदार्थ,17,महालक्ष्मीच्या आरत्या,2,मांसाहारी पदार्थ,15,माझं मत,1,माझा बालमित्र,46,मातीतले कोहिनूर,10,मारुतीच्या आरत्या,2,मार्च,31,मुंबई,8,मुक्ता चैतन्य,1,मुलांची नावे,1,मुलाखती,1,मे,31,मैत्रीच्या कविता,5,यशपाल कांबळे,1,यशवंत दंडगव्हाळ,16,यादव सिंगनजुडे,2,योगेश कर्डीले,1,रजनी जोगळेकर,4,राजकीय कविता,6,रामचंद्राच्या आरत्या,5,राहुल अहिरे,3,रेश्मा विशे,1,रोहित साठे,13,लता मंगेशकर,1,लक्ष्मण अहिरे,2,लोणची,8,वाळवणाचे पदार्थ,6,विचारधन,211,विठ्ठलाच्या आरत्या,5,विद्या कुडवे,4,विद्या जगताप,2,विनायक मुळम,1,विरह कविता,32,विराज काटदरे,1,विलास डोईफोडे,2,विवेक जोशी,1,विशेष,44,विष्णूच्या आरत्या,4,विज्ञान तंत्रज्ञान,2,वेदांत कोकड,1,वैभव सकुंडे,1,व्यंगचित्रे,9,व्हिडिओ,18,शंकराच्या आरत्या,4,शशांक रांगणेकर,1,शांततेच्या कविता,5,शारदा सावंत,4,शाळेच्या कविता,5,शितल सरोदे,1,शिक्षकांवर कविता,2,शुभम सुपने,2,शेतकर्याच्या कविता,4,श्याम खांबेकर,1,श्रद्धा नामजोशी,9,श्रावणातल्या कहाण्या,27,श्रीनिवास खळे,1,संगीता अहिरे,1,संघर्षाच्या कविता,9,संजय पाटील,1,संजय बनसोडे,2,संजय शिवरकर,5,संजय सावंत,1,संत एकनाथ,1,संत तुकाराम,7,संत नामदेव,2,संत ज्ञानेश्वर,3,संतोष सेलुकर,1,संदेश ढगे,37,संपादकीय,4,संपादकीय व्यंगचित्रे,8,संस्कृती,122,सचिन पोटे,6,सचिन माळी,1,सण-उत्सव,12,सणासुदीचे पदार्थ,32,सनी आडेकर,10,सप्टेंबर,30,समर्थ रामदास,206,सरबते शीतपेये,8,सागर बाबानगर,1,सामाजिक कविता,46,सायली कुलकर्णी,3,साहित्य सेतू,1,साक्षी खडकीकर,9,सुभाष कटकदौंड,2,सुमती इनामदार,1,सुरेश भट,1,सुशीला मराठे,1,सैनिकांच्या कविता,2,सैरसपाटा,96,स्तोत्रे,1,स्फूर्ती गीत,1,स्वप्नाली अभंग,3,स्वाती खंदारे,187,स्वाती दळवी,6,स्वाती वक्ते,2,ह मुलांची नावे,1,हमार्टिक समा,1,हरितालिकेच्या आरत्या,1,हर्षद खंदारे,35,हर्षदा जोशी,3,हर्षाली कर्वे,2,हेमा चिटगोपकर,8,होळी,5,\nमराठीमाती | माझ्या मातीचे गायन: महाराष्ट्र राज्य माहिती\nमराठीमाती | माझ्या मातीचे गायन\nसर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह SEARCH सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ minutes ago १ तासापूर्वी $$1$$ hours ago काल $$1$$ days ago $$1$$ weeks ago ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची\nयेथे टाईप करून शोध घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585371803248.90/wet/CC-MAIN-20200407152449-20200407182949-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}